diff --git "a/data_multi/mr/2022-05_mr_all_0239.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2022-05_mr_all_0239.json.gz.jsonl"
new file mode 100644--- /dev/null
+++ "b/data_multi/mr/2022-05_mr_all_0239.json.gz.jsonl"
@@ -0,0 +1,768 @@
+{"url": "https://marathiparenting.firstcry.com/articles/%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AD%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE-%E0%A5%AB-%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%BE/", "date_download": "2022-01-23T22:31:41Z", "digest": "sha1:TTXTQGZTXRTPSQBTLDAESNGA7AORVZS2", "length": 30154, "nlines": 244, "source_domain": "marathiparenting.firstcry.com", "title": "गर्भारपणाचा ५ वा आठवडा: लक्षणे, बाळाचा आकार, शारीरिक बदल", "raw_content": "\nदर महिन्याला होणारा बाळाचा विकास\nमोठी मुले (५-८ वर्षे)\nटॉईज, बुक्स अँड स्कुल\nबर्थ डे अँड गिफ्ट्स\nदर महिन्याला होणारा बाळाचा विकास\nमोठी मुले (५-८ वर्षे)\nटॉयज़, बुक्स एंड स्कूल\nबेबी गियर एंड नर्सरी\nHome गर्भारपण गर्भधारणेचे आठवडे गर्भधारणा: ५वा आठवडा\nगर्भधारणेच्या ५व्या आठवड्यातील तुमचे बाळ\nबाळाचा आकार केवढा असतो\n५व्या आठवड्यात आढळणारी गर्भारपणाची लक्षणे\nगर्भधारणेच्या ५व्या आठवड्यात पोटाचा आकार\nगर्भधारणेच्या ५व्या आठवड्यातील सोनोग्राफी\nकाय काळजी घ्याल आणि त्यासाठी काही टिप्स\nकुठल्या गोष्टींची खरेदी कराल\nतुम्ही आई होणार आहात हे ह्या आठवड्यात अगदी निश्चित झालेले असते, कारण ५व्या आठवड्यात तुमच्या पाळीची तारीख ओलांडून एक आठवडा झालेला असतो आणि HCG ह्या संप्रेरकाची तुमच्या शरीरातील पातळी सुद्धा वाढलेली असते, ह्या आठवड्यात तुम्ही गरोदर चाचणी करण्यास उत्सुक असता. तसेच ह्या आठवड्यात गर्भारपणाची लक्षणेही तीव्र असतात. त्यामुळे खऱ्या अर्थाने तुम्ही प्रेग्नन्सी क्लबच्या सदस्या झाला आहात. खूप खूप अभिनंदन \nगर्भधारणेच्या ५व्या आठवड्यातील तुमचे बाळ\nतुमच्या उदरात भ्रूणाची वाढ खूप झपाट्याने होत आहे. तुमचे बाळ आता छोट्या tadpole प्रमाणे दिसते. ५ व्या आठवड्यातल्या भ्रूणाला तीन स्तर असतात – Ectoderm, Mesoderm आणि Endoderm. हे तीन स्तर पुढे वेगवेगळ्या अवयवांमध्ये विकसित होतात. सर्वात वरचा स्तर म्हणजे ectoderm मधून ह्या आठवड्यात न्यूरल ट्यूब विकसित होते. तुमच्या बाळाचा मेंदू, पाठीचा मणका, मज्जातंतू आता न्यूरल ट्यूब मधून विकसित होतात. mesoderm ह्या मधल्या स्तरापासून बाळाचे हृदय आणि रक्ताभिसरण संस्था विकसित होतात. किंबहुना ५ व्या आठवड्यात, तुमच्या बाळाचे हृदयाचे कप्पे दिसू लागतात, हृदयाची स्पंदने सुरु होतात आणि हृदयाचे रक्तपुरवठ्याचे कार्य सुरु होते. हे सगळं योक सॅक च्या मदतीने होते. तांबड्या पेशींद्वारे बाळाला पोषणमूल्यांचा पुरवठा योक सॅक द्वारे केला जातो.\nबाळाचा आकार केवढा असतो\nगरोदरपणाच्या ५ व्या आठवड्यात, बाळाचा आकार सफरचंद किं��ा मोसंबी च्या बी एवढा असतो. ह्या आठवड्यात भ्रूण tadpole सारखे दिसते, पण पुढच्या ८ महिन्यांपेक्षा कमी कालावधीत तुम्ही निरोगी बाळाला जन्म देणार आहात.\n५ व्या आठवड्यात तुमच्या शरीराकडून तुम्ही गरोदर असल्याचे बरेच संकेत तुम्हाला मिळालेले असतात आणि आता गरोदर चाचणी करून तुम्ही गरोदर आहात हे निश्चित झाल्यावर ही गोड बातमी सगळ्यांना सांगण्याची वेळ असते. लघवीमध्ये HCG ह्या संप्रेरकाची पातळी खूप जास्त असते त्यामुळे जर तुम्ही गरोदर असाल तर ९९% ती चाचणी सकारात्मक असेल. तुमच्या मनः स्थितितले बदल हे तुम्हाला आणि तुमच्या आजूबाजूच्या लोकांना जाणवणार आहेत. बाकीचे शारीरिक बदल हे प्रत्येक स्त्रीचे वेगवेगळे असतात. परंतु आपण सामान्यपणे आढळणाऱ्या काही लक्षणांची चर्चा इथे करणार आहोत.\n५व्या आठवड्यात आढळणारी गर्भारपणाची लक्षणे\nह्या आठवड्यापासून ते पहिली तिमाही संपेपर्यंत गरोदरपणाची लक्षणे स्पष्ट असतात. फक्त काही केसेस मध्ये ही लक्षणे ९ महिने राहतात आणि ते काही वेळा कठीण जाते.\nगर्भारपणाच्या ५ व्या आठवड्यात सामान्यपणे आढळणारे आणि ठळक लक्षण म्हणजे स्तनांना खाज सुटते आणि ते दुखतात.\nह्या आठवड्यात तुम्हाला लक्षात येईल की ‘मॉर्निंग सिकनेस’ हा फक्त सकाळीच जाणवत नाही तर दिवसभरात कधीही होऊ शकतो. पहिल्या तिमाहीत काही स्त्रियांना दिवसभर मळमळ होत राहते. काही पदार्थांच्या नुसत्या वासाने सुद्धा उलटी होते.\nबाळाच्या वेगाने होणाऱ्या वाढीमुळे तुम्हाला थकवा जाणवू लागतो. थकवा जाणवणे हे अगदी सामान्य आहे आणि जर तुम्हाला वाटले तर तुम्ही दिवसभरात जेव्हा वाटेल तेव्हा विश्रांती घेऊ शकता.\nतुमचे मूत्रपिंड जास्त कार्यरत असल्यामुळे तुम्हाला वारंवार लघवीला जावेसे वाटेल.\n५ व्या आठवड्यात तुम्हाला पोटात पेटके जाणवतील आणि गर्भाशय विस्तारित होत आहे असे तुम्हाला जाणवेल. पण तुम्हाला खूप जास्त दुखत असेल तर तुमच्या डॉक्टरचा ताबडतोब सल्ला घ्या.\nशारीरिक संबंधानंतर हलके रक्ताचे डाग आढळ्यास ते गरोदरपणामुळे नाजूक झालेल्या गर्भाशयामुळे असू शकतात. हा गर्भारपणाचा ५ वा आठवडा असल्यामुळे, असे काही आढळल्यास तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधण्यास संकोच करू नका.\nकाही स्त्रियांना वरील पैकी कुठलेही लक्षण जाणवत नाही किंवा ही लक्षणे नुसती काही काळासाठी जाणवतात आणि लगेच नाहीशी होतात. पण हे संपूर्णतः सामान्य आहे, आणि गरोदरपणाचे कुठलेही लक्षण आढळले नाही तरी चिंता करण्याचे काहीही कारण नाही.\nगर्भधारणेच्या ५व्या आठवड्यात पोटाचा आकार\nगरोदरपणाच्या ५ व्या आठवड्यात तुम्ही काही वेगळे दिसणार नाही. तुम्हाला थोडे पोट फुगल्यासारखे वाटणार आहे आणि तुमचे वजन एखाद्या किलोने वाढल्यासारखे तुम्हाला वाटेल, परंतु ही वजनवाढ सुद्धा खूप कमी जणींमध्ये आढळते. बऱ्याच वेळा ५ व्या आठवड्यात काहीच वजनवाढ झालेली दिसत नाही, किंबहुना उलट्या आणि मळमळ ह्यामुळे बऱ्याच मातांचे वजन कमी होऊ शकते. परंतु काळजीचे काहीच कारण नाही कारण पुढच्या ८ महिन्यांमध्ये तुमचे खूप वजन वाढणार आहे.\nगर्भधारणेच्या ५व्या आठवड्यातील सोनोग्राफी\nगरोदरपणाच्या ५व्या आठवड्यात डॉक्टर तुम्हाला सोनोग्राफी करण्यास सांगणार नाहीत. फक्त ज्या स्त्रियांच्या गरोदरपणात गुंतागुंत असते त्यांना स्कॅन करून घेण्यास सांगितले जाते. आधी नमूद केल्याप्रमाणे ५व्या आठवड्यात बाळ छोट्या बेडकाप्रमाणे (tadpole) दिसते आणि आकार मोसंबीच्या बी एवढा असतो. तसेच तुमच्या बाळाच्या हृदयाचे ठोके पडायला सुरुवात झालेली असते, परंतु सोनोग्राफीमध्ये ते दिसत नाही. सोनोग्राफी मध्ये तुम्हाला फक्त गर्भाशयाचे आवरण जाड झालेले दिसते.\nगरोदर स्त्रियांनी योग्य आहार घेतला पाहिजे हे आपण सगळे जाणताच. परंतु ५ व्या आठवड्याच्या सुरुवातीपासून ते पहिल्या तिमाहीच्या शेवटपर्यंत हे किती आणि कसे शक्य आहे हा मोठा प्रश्न असतो. अन्नपदार्थांचा तिटकारा वाटणे हे खूप साधे शब्द आहेत खरं तर, इतका अन्नाचा तिटकारा ह्या काळात जाणवतो. उदा: अंडी, चिकन किंवा इतर पोल्ट्री पदार्थ नुसते बघितले तरी वेड लागतं. खाली काही टिप्स आहेत ज्यामुळे ५ व्या आठवड्यात तुम्हाला प्रथिनांनी समृद्ध आहार कसा घ्यावा हे कळेल.\nपोल्ट्रीव्यतिरिक्त प्रथिनांनी समृद्ध अन्नपदार्थांचा शोध घ्या. उदा: सोया, पास्ता, टोफू, नटस, शेंगा, बीन्स आणि काही धान्य\nतुम्हाला दूध आवडत नाही त्याऐवजी तुम्ही कॅल्शियमसाठी चीझ आणि दही खाऊ शकता.\nजर तुम्हाला हिरव्या पालेभाज्या खाव्याश्या वाटत नसतील तर त्याऐवजी तुम्ही लिंबूवर्गीय फळे तसेच इतर फळे खाऊ शकता.\nतुम्हाला जे आवडते ते खा. थोडेसे जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट्स घेतले तरीही त्याने काही नुकसान होत नाही. शांत रह���, कारण तुम्ही जर पहिल्या तिमाही च्या शेवटपर्यंत अन्नपदार्थांचा आनंद घेत असाल तर तुम्ही भाग्यवान आहात.\nकाय काळजी घ्याल आणि त्यासाठी काही टिप्स\nझोप आणि आरामामुळे खूप फरक पडतो. त्यामुळे जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा डोळे मिटून झोप घ्या. ८ तासांची झोप तर खूपच आवश्यक आहे. त्यामुळे तुमच्या दैनंदिन वेळापत्रकातून ८ तास बाजूला काढून ठेवा. प्रोजेस्टेरॉनची वाढलेली पातळी, रक्तातील कमी झालेली साखर, कमी रक्तदाब ह्यामुळे तुम्हाला थकल्यासारखे वाटेल. तुमची मनःस्थिती चांगली राहण्यासाठी झोप आणि आराम हे दोनच मार्ग आहेत त्यामुळे कुठलाही संकोच न बाळगता जेव्हा झोपवासे वाटेल तेव्हा थोडी झोप घ्या.\nतुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधून, रक्ताची चाचणी करून घ्या.\nपाश्चराइझ न केलेले, कमी शिजवलेले मांस आणि अंडी इत्यादींचा समावेश आहारात करू नका.\nआरोग्यपूर्ण, चविष्ट अन्नपदार्थांद्वारे योग्य प्रकारे तुम्हाला आवश्यक असलेली पोषणमूल्ये मिळतील असे पहा.\nव्हिटॅमिन बी-६, आल्याच्या गोळ्या, मळमळ कमी व्हावी म्हणूनचे लॉलीपॉप किंवा ऍक्युपंक्चर बँड्स वापरून तोंडाची चव चांगली कशी राहील ते पहा.\nसाधे आणि सोपे व्यायाम करा.\nफॉलीक ऍसिड असलेले व्हिटॅमिन्स घ्या.\nधूम्रपान, मद्यपान आणि अमली पदार्थांचे सेवन बंद करा.\nकुठल्या गोष्टींची खरेदी कराल\nतुमची ५व्या आठवड्यातील खरेदी साधी आणि सोपी आहे. तुमच्यासाठी गरदोरपणावर एक पुस्तक किंवा नोंदी ठेवण्यासाठी एक वही आणा. आरामदायक कॉटन ब्रा, तसेच लेगिन्स, पायजमा किंवा तुमच्या पोटाजवळ सैलसर रहातील असे कपडे खरेदी करा. तुम्हाला जीन्स मध्ये आरामदायक वाटणार नाही त्यामुळे जीन्स घालणे टाळा.\nमागील आठवडा: गर्भधारणा: ४था आठवडा\nपुढील आठवडा: गर्भधारणा: ६वा आठवडा\nनवजात बाळाला योग्यरित्या कसे घ्यावे\nतुम्हाला गर्भधारणा चाचणीवर फिकट रेष दिसत आहे का - तुम्ही गर्भवती आहात का\nगरोदरपणात दर आठवड्याला बाळाच्या वाढणाऱ्या आकाराचे फळे आणि भाज्यांच्या आकाराशी तुलनात्मक विश्लेषण\nगरोदरपणाच्या १५ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड\nगरोदरपणाच्या ९ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन\nगरोदरपणात दर आठवड्याला बाळाच्या वाढणाऱ्या आकाराचे फळे आणि भाज्यांच्या आकाराशी तुलनात्मक विश्लेषण\nगरोदरपणाच्या १९ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन\nगरोदरपणाच्या १३ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन\nमुलींसाठी अर्थासहित १३० छोटी नावे\nबाळाचे नाव ठेवणे हे एक अवघड काम असू शकते, विशेषत: जर तुम्हाला बरेच लोक नाव सुचवत असतील तर तुमच्या मनात बरीच नावे असतील पण त्यातील कुठले नाव निवडावे ह्या विचाराने तुमची व्दिधा मनःस्थिती होईल. जर तुम्ही मुलासाठी नाव निवडून ठेवले असेल आणि मुलीसाठी योग्य नावाच्या शोधात असाल तर काळजी करू नका. मुलीचं नाव खूप महत्वाचे […]\nछोट्या मुलांची अर्थासहित १३० गोंडस आणि छोटी नावे\nमुलांसाठी नवरात्र आणि दसरा ह्या सणांची माहिती\nजुळ्या मुलांसाठी अर्थासहित १२० मोहक नावे\nगरोदर चाचणी केव्हा आणि कशी करावी\n‘फ’ अक्षरावरून मुलांची अर्थासहित १०० नावे\nमंजिरी एन्डाईत - July 4, 2020\nनवरात्रीच्या उपवासासाठी तुम्ही करून बघू शकता अश्या ११ चवदार पदार्थांच्या रेसिपी\n२१ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास\nबाळासाठी सफरचंदाची प्युरी – पाककृती आणि साठवणुकीसाठी टिप्स\n‘घ’ अक्षरावरून मुलींची अर्थासहित ५० नावे\nह्या संकेतस्थळावरील माहिती ही ढोबळ स्वरूपाची आहे आणि फक्त शिक्षित करण्याच्या हेतूने ती उपलब्ध आहे. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ किंवा संबंधित आरोग्य सेवा प्रदाता ह्यांच्या सल्ल्याला ती पर्यायी ठरू शकत नाही. आपणास स्वतःच्या अथवा आपल्या बाळाच्या किंवा मुलाच्या आरोग्यविषयक शंका असतील तर कृपया आपल्या वैद्यांशी संपर्क साधावा. आपण हे लक्षात घ्यावे की ह्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या संवाद प्रक्रियेला मर्यादा आहेत. तुम्हाला लागणारी मदत किंवा मिळणारा प्रतिसाद हा फक्त लेखकाकडून दिला जातो. पेरेंटिंग.फर्स्टक्राय.कॉम कुठल्याही चुका, वगळलेली माहिती किंवा कुठलेही चुकीचे भाष्य ह्यांची जबाबदारी घेत नाही. हे संकेतस्थळ वापरताना तुम्हाला सर्व अटी व शर्ती बंधनकारक आहेत असे निर्देशीत करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://nmk.world/s/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%AB-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0-7-3015/", "date_download": "2022-01-23T21:25:43Z", "digest": "sha1:G22QCOOS5STTAHHSUT3POZFQEUQAQMVD", "length": 4552, "nlines": 68, "source_domain": "nmk.world", "title": "NMK - भारतीय रिजर्व बँकेच्या आस्थापनेवर 'ऑफिस अॅडेंटंट्स' पदाच्या एकूण ५२६ जागा - NMK", "raw_content": "\nभारतीय रिजर्व बँकेच्या आस्थापनेवर ‘ऑफिस अॅडेंटंट्स’ पदाच्या एकूण ५२६ जागा\nभारतीय रिजर्व बँकेच्या आस्थापनेवर ‘ऑफिस अॅडेंटंट्स’ पदाच्या एकूण ५२६ जागा\nभारतीय रिजर्व बँक यांच्या आस्थापनेवरील ‘ऑफिस अॅडेंटंट्स’ पदाच्या एकूण ५२६ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ डिसेंबर २०१७ आहे. (सौजन्य: सोमेश्वर मार्गदर्शन केंद्र, रुख्मीनी नगर, अमरावती.)\nबँक ऑफ बडोदा यांच्या आस्थापनेवरील विशेष अधिकारी पदाच्या एकूण ४२७ जागा\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत पोस्टल असिस्टंट पदांच्या ३२५९ जागा (मुदतवाढ)\nमंगरुळपीर येथे १२ जानेवारी रोजी शासकीय रोजगार मेळाव्याचे आयोजन\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट अ/ ब संवर्गातील विविध पदांच्या ६९ जागा\nसिंडिकेट बँक यांच्या आस्थापनेवरील ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या ५०० जागा\nसिंडिकेट बँकेच्या आस्थापनेवर ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या एकूण ५०० जागा\nअमरावती आदिवासी विकास विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ५५ जागा\nसोलापूर जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर विविध कंत्राटी पदांच्या एकूण ९३ जागा\nस्टाफ सिलेक्शन कमिशन ‘पोस्टल असिस्टंट’ पदांच्या ३२५९ जागा (मुदतवाढ)\nदिल्ली पोलीस दलाच्या आस्थापनेवर ‘बहूउद्देशीय कर्मचारी’ पदांच्या ७०७ जागा\nइंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स मध्ये ‘कॉन्स्टेबल’ पदांच्या एकूण २४१…\nपुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आस्थापनेवर लिपिक पदांच्या ३९३ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/150748/shahrukh-khans-mannat-bunglow-was-under-threat/", "date_download": "2022-01-23T22:06:48Z", "digest": "sha1:K6FSFKPADKSOYVBRFCNDRXQPXIBR24JK", "length": 12161, "nlines": 73, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " ' \"शाहरुखच्या मन्नतवर बॉम्ब फोडेन\" अशी धमकी देणारा माथेफिरू आहे तरी कोण?", "raw_content": "\n“शाहरुखच्या मन्नतवर बॉम्ब फोडेन” अशी धमकी देणारा माथेफिरू आहे तरी कोण\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nव्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल\nमुंबई दर्शन म्हंटलं की त्यात सीएसटी स्टेशन, गेटवे ऑफ इंडिया, मरीन लाईन्सपासून थेट बांद्रा फोर्ट पर्यंत कित्येक पर्यटनस्थळ येतात. शिवाय मुंबई दर्शन करणाऱ्या प्रत्येकाला इथे राहणाऱ्या सुपेरस्टार्सच्या बंगल्याचं भारी कौतुक असतं.\nसलमानचं गॅलक्सि अपार्टमेंट, अमिताभ बच्चन यांचा प्रतीक्षा बंग���ा, अंबानी यांचा अंटालिया एकदातरी बघायला हवा असं प्रत्येकालाच वाटत असतं. यापैकीच आणखीन एक मुंबईतलं सुपरस्टारचं घर म्हणजे किंग ऑफ रोमान्स म्हणजेच शाहरुख खानचा मन्नत.\nसध्या गेले काही महीने आर्यन खानच्या ड्रग्स प्रकरणामुळे शाहरुख विचित्र कारणांसाठी चर्चेत असला तरी शाहरुखच्या मन्नतची लोकांमध्ये चांगलीच क्रेझ आहे. देशविदेशातून कित्येक लोकं आज त्याच्या घरासमोर येऊन फोटो काढतात.\nआमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :\nत्याचं घर हे हेरिटेज वास्तूमध्ये येत असल्याने त्याबद्दल लोकांना जास्तच आकर्षण आहे, शिवाय शाहरुखच्या या बंगल्याची किंमतसुद्धा खूप जास्त असल्याने सर्वात महागड्या सुपरस्टारचा बंगला म्हणून खूप लोकं आजही त्याची ही वास्तु बघण्यासाठी लांबून येत असतात.\nनुकतच काही दिवसांपूर्वी शाहरुखचा हा बंगला बॉम्ब लावून उडवून देऊ अशी धमकी मुंबई पोलिसांना देण्यात आली होती, या धमकीमागे कोण आहे आणि असं करण्यामागे त्यांचा नेमका काय उद्देश आहे आणि असं करण्यामागे त्यांचा नेमका काय उद्देश आहे यात काही अतिरेकी संघटना सामील आहेत का यात काही अतिरेकी संघटना सामील आहेत का तेच आपण जाणून घेणार आहोत.\nमध्य प्रदेशच्या जबलपूरमधून नुकतंच जितेश ठाकूर नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली असून, शाहरुखचा बंगला बॉम्बने उडवून टाकण्याची धमकी यानेच दिली होती हे समोर आलं आहे, याशिवाय ६ जानेवारी रोजी मुंबईतील अन्य ठिकाणीसुद्धा असेच बॉम्ब हल्ले करण्याची धमकीसुद्धा जितेशने दिल्याचं स्पष्ट केलं आहे.\nकिंग खानला प्रिय असलेल्या ‘मन्नत’ बद्दल ही खास माहिती तुम्हाला नक्कीच ठाऊक नसेल\nआपल्या मुलाला जेलची हवा खाऊ घालणाऱ्यांना शाहरुख कोर्टात खेचणार का\n६ जानेवारी रोजी मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला आलेल्या या कॉलनंतर पोलिसांनी हा कॉल कुठून केला गेला याचा तपास सुरू केला तेव्हा त्यांना जबलपूर इथला पत्ता सापडला.\nयाची पुष्टी केल्यानंतर महाराष्ट्र पोलिसांनी जबलपूर इथल्या स्थानिक पोलिसांची मदत घेऊन धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक केली आणि भारतीय दंड संहितेच्या कलमांतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल केला.\nया सगळ्या प्रकरणाचा तपास करताना समोर आलेल्या माहितीनुसार जितेश ठाकूर याला दारूचे व्यसन असून त्याने याआधीसुद्धा दारूच्��ा नशेत फोन करून पोलिसांशी हुज्जत घातली होती हे स्पष्ट झाले आहे.\nआरोपीकडे संशयास्पद काहीच आढळले नसले तरी धमकावणे आणि सार्वजनिक सेवेला खोटी माहिती पुरवणे यांच्या अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात पोलिसांना यश मिळालं आहे.\nसध्या एकंदरच शाहरुख खानच्या विरोधात वातावरण चांगलंच तापलं असून आर्यन खानच्या अटकेनंतर लोकांनी त्याचा राग शाहरुखवर काढायला सुरुवात केली आहे. शाहरुखच्या आगामी सिनेमावरसुद्धा बंदी घाला अशी सोशल मीडियाच्या माध्यमातून मागणी होताना दिसत आहे.\nअशातच त्याच्या घरावर थेट बॉम्ब हल्ला करण्याच्या धमक्यांनी पोलिसांमध्येसुद्धा खळबळ माजली होती. फक्त शाहरुखचं घरच नाही तर मुंबईत इतरत्र कुठेही आत्ता दहशतवादी हल्ले झाले तर परिस्थिति फार बिकट होऊ शकते.\nआधीच कोरोनाच्या वाढत्या केसेसमुळे महाराष्ट्राच्या एकंदरच यंत्रणेवर प्रचंड ताण आहे, त्यामुळे या पोकळ धमकीचासुद्धा तपास लावून आरोपीला अटक करणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांचे आभार मानायलाच हवेत\nआमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :\nव्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल\nशेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप\nआता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \n← मित्रा, नव्या वर्षात या ७ रोमँटिक गोष्टी केल्या, तर तिचं मन जिंकलस म्हणून समज…\nओमिक्रॉनची धास्ती; तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याचे ५ संकेत\nक्रिकेटच्या देवाला करोडपती बनवणाऱ्या पडद्यामागील देवदूताची कहाणी…\nया प्रथितयश कंपन्यांच्या लोगोमध्ये सुद्धा त्यांच्या यशाचं रहस्य दडलंय \nगावसकरांना बाथरूममध्ये कोंडलं नसतं, तर सोबर्सने आणखी एक शतक ठोकलं असतं\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lifehackermarathi.com/tag/t20-world-cup-marathi-status/", "date_download": "2022-01-23T22:19:24Z", "digest": "sha1:7Z5XYXC2SBALQE4MNG3I43B24OYS3BET", "length": 2234, "nlines": 40, "source_domain": "www.lifehackermarathi.com", "title": "t20 world cup marathi status Archives - Lifehacker Marathi", "raw_content": "\nTeam India marathi status | 2022 भारतीय संघा���ाठी मराठी स्टेटस\n2021 ची पुरुष क्रिकेट T-20 विश्वचषक (T20 World Cup) संयुक्त अरब अमिराती आणि ओमान येथे खेळवण्यात येणार आहे.17 ऑक्टोबरला स्पर्धेला सुरुवात होणार असून 14 नोव्हेंबरला अंतिम सामना खेळवण्यात येईल, असे आयसीसीनं जाहीर केलं आहे. त्यानुसार आता या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झालं आहे. सगळीकडे खूप उत्साहाच वातावरण पसरल आहे जस जसे तारीख अजून जवळ येत आहे … Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"}
+{"url": "http://navanirmiti.in/%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE/%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%B9%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2022-01-23T20:42:35Z", "digest": "sha1:54BMHJ27ZSHINXOTCJWLS6CEZEIELOMQ", "length": 12561, "nlines": 144, "source_domain": "navanirmiti.in", "title": "हा नाही अहंकार – नवनिर्मिती", "raw_content": "\nआज शहीद भगत सिंग जयंती आहे. त्यांच्या स्मृतीस सादर प्रणाम. साँडर्स हत्या प्रकरणी त्यांच्यावर खटला सुरु होता. दोन दिवसांनी काय निकाल लागणार आहे हे सांगण्याकरता कुण्या ज्योतिष्याची गरज नव्हती. बाबा रणधीर सिंगांनी त्यांना ईश्वराला शरण जाण्याचा सल्ला दिला. भगत सिंगांचा नकार बाबांना दर्पोक्तीपूर्ण वाटला. भगत सिंगांच्या मनात विचारमंथन सुरु झालं ज्यातून जन्माला आला एक निबंध ‘मी नास्तिक का आहे’. त्या गद्यरुपी कवितेचा काव्यरूपी संक्षेप करण्याचा हा नम्र प्रयत्न…\nही कविता यूट्यूबवर https://youtu.be/jhvmLiuBCi0 ह्या ठिकाणी ऐकता येईल.\nनास्तिक माझे बोल ऐकुनी बाबा मजला वदले\nदेवाच्या चरणी अर्पण कर दिन शेवटचे उरले\nअहंकार हा तुझ्या मनीचा आड येई भक्तीच्या\nतेच खरे पुण्यात्मे ज्यांनी त्या शक्तीला स्मरले\nप्रामाणिक माझी नास्तिकता ठाम मनात विचार\nहा नाही अहंकार ॥ १ ॥\nनाव जाहले माझे आणि कीर्ती मिळाली ताजी\nतरी देव नाही मी नाही स्पर्धा त्याची माझी\nघडले विचार माझे जेव्हा कुणीही ओळखत नव्हते\nबालपणी जरी पूजा करण्या होत असे मी राजी\nकीर्तीमुळे शेफारून माझे घडले नाही विचार\nहा नाही अहंकार ॥ २ ॥\nअनेक जण प्राणार्पण करती स्वतंत्रता संग्रामी\nहिंदू म्हणतो पुढल्या जन्मी होईन बघ राजा मी\nनंदनवनीचे स्थान मिळविण्या इसाई मुसलमान\nशरण नाही गेलो असल्या कुठल्या प्रलोभनाला मी\nफास आवळता संपून जाईल माझा हा अवतार\nहा नाही अहंकार ॥ ३ ॥\nपतितांचा उद्धार जपावी मानवतेची नाती\nप्रयत्न करणे केवळ असते तुमच्या आमच्या हाती\nयशही मिळेल तुम्हां मिळाली जर नशिबाची साथ\nदेव कशाला हवा मारण्या अपयश त्��ाच्या माथी\nजबाबदारी झटकून टाकी हा कैसा आजार\nहा नाही अहंकार ॥ ४ ॥\nपूर्वज आपुले विचार करती समय असे भरपूर\nकसा अर्थ लावावा निसर्ग होत असे निष्ठुर\nअल्पज्ञान लावून आपुले लावत बसले अर्थ\nम्हणून एवढ्या विविध कल्पना अंतर जितुके दूर\nआजही बसले कुरवाळत ते जीर्ण आपुले विचार\nहा नाही अहंकार ॥ ५ ॥\nअज्ञानी मानवा दिलासा देव जन्मास आला\nधीर देण्यास संकटसमयी देव जन्मास आला\nप्रतिष्ठितांनी मात्र तयाला असे काही वापरले\nदमन कराया दलितांचे मग देव आधार झाला\nदेव बेगडी नको मला तो काडीचा आधार\nहा नाही अहंकार ॥ ६ ॥\nश्रद्धा म्हणजे दुर्बलता जी वसते मनामनात\nकिंवा चुकीचे निष्कर्षच जे रुजले अज्ञानात\nप्रबळ मनाला भासत नाही गरज बाह्यशक्तीची\nकणखर मन विज्ञान भरतसे शक्ती मनगटात\nआत्मविश्वास माझ्या मनीचा बळ देई अपार\nहा नाही अहंकार ॥ ७ ॥\nअसेल जर तो देव कुठे अन् असेल त्याला जाण\nजगामध्ये त्याच्या पापाला कसे असावे स्थान\nका अपुल्या देशाची जनता पिचते दारिद्र्यात\nका इंग्रज राक्षस माथ्यावर मांडून बसला ठाण\nबंदुका आणि पोलीस त्यांच्या राज्याचा आधार\nहा नाही अहंकार ॥ ८ ॥\nसुधार शासन प्रतिबंध असे पापावर उपचार\nदेवाधिष्ठित धर्मांमध्ये दिसत नाही सुधार\nकनिष्ठ जातीमध्ये जन्मला पापी त्याला म्हणती\nत्यातून सुटका केवळ दिसता मरणाचे मग द्वार\nदेवाला त्या दिसत नाही का पायतळी अंधार\nहा नाही अहंकार ॥ ९ ॥\nदेवच कर्ता देवच धर्ता देवच सर्वेसर्वा\nजगन्नियंत्याला विश्वाची जर का असेल पर्वा\nआवडते का त्याला जग हे जे त्याने निर्मियले\nहिशोब त्याने कुणास द्यावा सर्वप्रथम ते ठरवा\nजाब विचारा त्याला ह्याला तू रे जबाबदार\nहा नाही अहंकार ॥ १० ॥\nकसे निपजलो कोठून आलो हे आता समजाया\nनव्या पिढीला खगोल आणि डार्विन द्या वाचाया\nरोगराई गरिबीला कारण पूर्वजन्म तो नाही\nप्रगतीकरिता विज्ञानाची कास सांगा धराया\nसोडूनी पुराण हाती धरू विज्ञानाचे अवजार\nहा नाही अहंकार ॥ ११ ॥\nप्रत्येक क्रांतिकारकाकडे गुण हे दोन असावे\nचिकित्सा विचारांची करुनी टीकाही करीत जावे\nदोन्ही गुणांचे वावडे असे देव संकल्पनेस\nअशा ह्या दुराग्रहास तुमच्या सांगा का मानावे\nकालबाह्य कल्पनाच ज्याचा होत नाही विस्तार\nहा नाही अहंकार ॥ १२ ॥\nअसे महात्मा कुणी म्हणुनी तो सर्वज्ञानी का ठरे\nविरोध करण्या त्याला त्याचा भक्त कसा घाबरे\nबनवून त्याला देव तयाचे विचार होतील पंगू\nबंध घालूनी अडवू नका ते खळखळणारे झरे\nपटेल जे जे त्याचे त्याचा फक्त करा स्वीकार\nहा नाही अहंकार ॥ १३ ॥\nमृत्यूसमय समजेल उद्याला येईल जेव्हा जाग\nठरेल नैतिक पतन करी मी नास्तिकतेचा त्याग\nदेव मानूनी कशी करू मी स्वतःचीच फसगत\nकसा लावूनी घेऊ माझ्या निर्भयतेवर डाग\nअहंकार जर ह्याला म्हणता देईन मी रुकार\nहा असे अहंकार ॥ १४ ॥\nभारत रत्न खान अब्दुल गफार खान\nभारत रत्न भीमसेन जोशी\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nपुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.\nचांगलं तेवढं घ्यावं जानेवारी 20, 2022\nभारत रत्न खान अब्दुल गफार खान जानेवारी 18, 2022\nभारत रत्न भीमसेन जोशी जानेवारी 18, 2022\nसंदीप दांडेकर commented on आई\nविशाल शिंदे commented on आई\nकाव्यकथा काव्यगाथा प्रेमकाव्य बालकाव्य भक्तिकाव्य भारत रत्न रामायण लघुकथा लघुकथासंग्रह वस्तुवाचक वैचारिक कविता वैज्ञानिक / तात्वज्ञानिक कविता व्यक्तिवाचक कविता सणावली सामाजिक कादंबरी स्थलवाचक कविता\n© २०१८-२१, नवनिर्मिती | संकेतस्थळ श्रेय - वेब वर्चुओसो", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://barshilive.com/barshi-rickshaw-drivers-selflessness-rs-70000-returned-to-the-passenger/", "date_download": "2022-01-23T21:59:18Z", "digest": "sha1:ZNRUBAIMW4HHGPMYTHGWY3R63EORAM36", "length": 10520, "nlines": 98, "source_domain": "barshilive.com", "title": "बार्शी! रिक्षाचालकाचा निस्वार्थीपणा, प्रवाशाचे ७० हजार रू केले परत", "raw_content": "\nHome स्थानिक बातम्या बार्शी रिक्षाचालकाचा निस्वार्थीपणा, प्रवाशाचे ७० हजार रू केले परत\n रिक्षाचालकाचा निस्वार्थीपणा, प्रवाशाचे ७० हजार रू केले परत\n रिक्षाचालकाचा निस्वार्थीपणा, प्रवाशाचे ७० हजार रू केले परत\nआमच्या फेसबुक पेज ला लाईक करा\n30 डिसेंबर रोजी दुपारी १२ वा. सुमारास रिक्षाचालक देवीदास हरीचंद्र जाधव रा.पंकजनगर बार्शी हे आपले ऑटोरिक्षामधुन अज्ञात प्रवासी वयोवृध्द व्यक्ती हिरमेठ नाका सुभाष नगर बार्शी ते मार्केट यार्ड बार्शी दरम्यान प्रवास करत असताना प्रवासी वृध्दाकडुन नजरचुकीने ॲटोरिक्षामध्ये विसरलेली ७०,०६० ( सत्तर हजार साठ ) रूपये रोख रक्कम असलेली कापडी पिशवी प्रामाणीकपणे व माणुसकीच्या भावनेतुन बार्शी शहर पोलीस ठाणे येथे हजर केली.\nबार्शी शहर पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी टीम पोलीस नाईक, श्रीमंत खराडे व पोलीस कॉन्स्टेबल पृथ्वीराज पवार यांनी त्या अज्ञात वयोवृध्द प्रवाशी व्यक्तीचा शोध घेवुन विसरलेली कापडी पिशवी रोख रक्कमेसह संबधीत वयोवृध्द व्यक्तीस परत करणेबाबत सुचना देवून रवाना केले.\nदरम्यान बार्शी शहर पोलीसांनी पोलीस जाणीव सेवा संघ बार्शी व ओन्ली समाज सेवा संघ बार्शी यांचे सदस्याचे मदतीने मार्केट यार्ड बार्शी येथे जावुन अज्ञात वयोवृध्द व्यक्तीचा शोध घेतला असता सदरची वयोवृध्द व्यक्ती मार्केट यार्ड बार्शी येथील व्यापारी श्री राजेंद्र साहेबराव पाटील सुभाष नगर बार्शी हे असल्याचे निष्पन्न झाले रिक्षामध्ये विसरलेली एकूण ७०,०६० ( सत्तर हजार साठ ) रूपये रोख रक्कम व कापडी पिशवी यांची बार्शी शहर पोलीस ठाणे येथे ओळख पटवुन खात्री करून सदरची रोख रक्कम श्री राजेंद्र साहेबराव पाटील यांचेकडे श्री. आर. आर. शेळके पोलीस निरीक्षक बार्शी शहर पोलीस ठाणे यांनी रिक्षाचालक देवीदास हरीचंद्र जाधव बार्शी यांचे हस्ते सपुर्द केली.\nया कामगीरीमध्ये रामदास शेळके पोलीस निरीक्षक बार्शी शहर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक श्रीमंत खराडे, पोलीस कॉन्स्टेबल पृथ्वीराज पवार, पोलीस जाणीव सेवा संघ बार्शी तालुका विभाग प्रमुख उमेश आणेराव, तालुका अध्यक्ष पोलीस जाणीव सेवा संघ बार्शी राहुल वाणी, बार्शी शहर पोलीस जाणीव सेवा संघ बार्शी सदस्य रणजित कोठावळे, विजय माळी यांनी कौतुकास्पद कामगीरी केली.\nयाबाबत पोलीस निरीक्षक बार्शी शहर रामदास शेळके यांनी रिक्षाचालक देवीदास हरीचंद्र जाधव, पंकजनगर बार्शी व पोलीस जाणीव सेवा संघाचे कौतुक केले. रिक्षा चालक देविदास यांच्या प्रामाणिक व निस्वार्थीपणा चे सर्वत्र कौतुक होत आहे.\nPrevious articleजिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आदेश | 31 डिसेंबर रोजी घातले निर्बन्ध\nNext articleदारू पिऊन वाहन चालविणाऱ्या दोघांवर बार्शी पोलिसांची कारवाई\nवृक्ष संवर्धन समिती च्या वतीने गच्चीवरील बाग तसेच परसबाग स्पर्धेच आयोजन\n अलीपुर रोड परिसरातून महिलेचे गंठण भरदिवसा लंपास; २ जणां विरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल\nबार्शी शेअर मार्केट घोटाळा: विशाल फटे याला 10 दिवसांची पोलीस कोठडी; वाचा सविस्तर काय घडले कोर्टात\nवैरागच्या विकासासाठी भूमकर यांच्या पाठीशी ताकद उभी करणार-रोहित ���वार\nवृक्ष संवर्धन समिती च्या वतीने गच्चीवरील बाग तसेच परसबाग स्पर्धेच आयोजन\nनिमित्त बार्शीतील कथित शेअर घोटाळ्याचे : रोडपती…. करोडपती…. वाचा सविस्तर-\n अलीपुर रोड परिसरातून महिलेचे गंठण भरदिवसा लंपास; २ जणां विरुद्ध...\nसोलापुरात शेततळ्यात बुडून आईसह दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू\nवैराग मध्ये एक पतिपत्नी विजयी तर एक पतिपत्नी पराभूत\nचिंताजनक: बार्शीत तीन दिवसात २७१ नवे कोरोना रुग्ण सापडले\nराष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष काका साठेंनी झेडपीच्या आवारात लगावली एकाच्या ‘कानाखाली’ |...\nवैराग नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या निरंजन भूमकरांची एकहाती झेंडा-भाजप चार तर शिवसेना...\nबार्शी शेअर मार्केट घोटाळा: विशाल फटे याला 10 दिवसांची पोलीस कोठडी;...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://blog.desdelinux.net/mr/%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%97-%E0%A4%86%E0%A4%A2%E0%A4%B3%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%A6%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%AA%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%9F-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A1-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80/", "date_download": "2022-01-23T20:40:51Z", "digest": "sha1:BLUAX6X6BUBWKS2AOBR6PTAMJZQWEP22", "length": 15530, "nlines": 102, "source_domain": "blog.desdelinux.net", "title": "पीपीपीडी मध्ये एक बग आढळला ज्यास रूट | म्हणून दूरस्थपणे कोड कार्यान्वित करण्यास अनुमती दिली लिनक्स वरुन", "raw_content": "\nलॉगिन / नोंदणी करा\nपीपीपीडी मध्ये एक बग आढळला ज्यास दूरस्थपणे रूट म्हणून कोड चालविण्यास अनुमती दिली गेली\nगडद | | आमच्या विषयी\nपीपीपीडी पॅकेजमधील एक असुरक्षितता नुकतीच लोकांसमोर आली (सीव्हीई -2020-8597) जी काही व्हीपीएन सेवा, डीएसएल कनेक्शन आणि इथरनेटवर गंभीरपणे परिणाम करते बगला पीपीपी (पॉइंट-टू-पॉइंट प्रोटोकॉल) किंवा पीपीपीओई (पीपीपी ओव्हर इथरनेट) वापरणा systems्या प्रणालींना विशेषतः डिझाइन केलेली ऑथेंटिकेशन विनंती पाठवून कार्यान्वित केलेला कोड सापडला.\nआणि आम्ही असे सांगितले आहे की विविध प्रदाता बहुतेकदा हे प्रोटोकॉल वापरतात इथरनेट किंवा डीएसएल मार्गे कनेक्शन स्थापित करण्यासाठी आणि काही व्हीपीएन उदा. पीटीपीपीडी व ओपनफॉर्टीव्हपीएन मध्ये देखील वापरले जातात.\nसमस्येच्या सिस्टमच्या संवेदनाक्षमतेची चाचणी घेण्यासाठी, एक शोषण नमुना तयार केला होता, जे आधीच ती सर���वसामान्यांसाठी उपलब्ध आहे.\n2 प्रभावित आवृत्त्या आणि समाधान\nअसुरक्षा बफर ओव्हरफ्लोमुळे उद्भवते एक्स्टेन्सिबल ऑथेंटिकेशन प्रोटोकॉल (EAP) अंमलबजावणीमध्ये.\nअतिरिक्त लॉजिक अपयशामुळे लाइन नियंत्रण प्रोटोकॉल (एलसीपी) टप्प्यादरम्यान ईएपीशी बोलणी झाली आहे की नाही याची तपासणी करू शकत नाही.\nहे अप्रमाणित हल्लेखोरांना EAP पॅकेट पाठविण्यास अनुमती देते जरी पीपीपीने ईएपी समर्थनाअभावी किंवा एलसीपी टप्प्यात सहमती दर्शविलेल्या पूर्व-सामायिक सांकेतिक वाक्यांशाच्या जुळवणीमुळे प्रमाणीकरण वाटाघाटी नाकारली.\nईएपी_इनपुटमधील असुरक्षित पीपीपीडी कोड ईएपी पॅकेटवर प्रक्रिया सुरू ठेवेल आणि स्टॅक बफर ओव्हरफ्लो ट्रिगर करेल.\nअज्ञात आकाराचा हा असत्यापित डेटा लक्ष्य सिस्टमच्या मेमरीला खराब करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. पीपीपीडी सहसा उच्च सुविधा (सिस्टम किंवा रूट) सह चालते आणि कर्नल ड्राइव्हर्ससह एकत्रितपणे कार्य करते. यामुळे आक्रमणकर्त्यास रूट किंवा सिस्टम स्तरीय विशेषाधिकारांसह संभाव्यतः अनियंत्रित कोड चालविणे शक्य होते.\nत्या बरोबर, प्रमाणीकरण करण्यापूर्वी स्टेजमध्ये हल्ला केला जाऊ शकतो EAPT_MD5CHAP प्रकार असलेले पॅकेट पाठवून पास द्या, ज्यामध्ये वाटप केलेल्या बफरमध्ये फिट नसलेल्या बर्याच लांब होस्टच्या नावाचा समावेश आहे.\nRhostname फील्डचा आकार तपासण्यासाठी कोडमधील बगमुळे, आक्रमणकर्ता बफरच्या बाहेर डेटा अधिलिखित करु शकतो स्टॅकवर आणि रूट परवानगीसह आपल्या कोडचे दूरस्थ अंमलबजावणी साध्य करा.\nअसुरक्षा सर्व्हर आणि क्लायंटच्या बाजूला स्वतः प्रकट होते, म्हणजेच, सर्व्हरवरच हल्ला होऊ शकत नाही, परंतु आक्रमणकर्त्याद्वारे नियंत्रित सर्व्हरशी कनेक्ट करण्याचा प्रयत्न करणारा क्लायंट देखील (उदाहरणार्थ, आक्रमणकर्ता प्रथम असुरक्षाद्वारे सर्व्हरला हॅक करू शकतो आणि नंतर कनेक्ट केलेल्या क्लायंटवर आक्रमण करण्यास सुरवात करतो ).\nअसुरक्षितता lwIP स्टॅकवर देखील परिणाम होतो, परंतु lwip मधील डीफॉल्ट सेटिंग्जमध्ये EAP समर्थन सक्षम केलेले नाही.\nप्रभावित आवृत्त्या आणि समाधान\nजसे की हा दोष आढळला पीपीपीडी आवृत्ती 2.4.2 ते 2.4.8 पर्यंत प्रभावित करते सर्वसमावेशक आणि पॅचच्या रूपात सोडविले जाते. आपल्यातील काही लोकांना हे माहित असेल की सामान्य लोकांकरिता बग प्रकटीकरण शोधानंतर आणि समस्येचे निराकरण झाल्यानंतर बरेच वेळा होते. आणि, जरी ही संपूर्ण प्रक्रिया घेते, तरीही अद्याप वापरकर्त्याचा एक भाग आहे ज्याने संबंधित अद्यतन करणे आवश्यक आहे.\nसमस्येचे निराकरण करण्याच्या स्थितीचे पुनरावलोकन केले जाऊ शकते मुख्य लिनक्स वितरण च्या अहवालात.\nहे पाहिले जाऊ शकते ही पृष्ठेः डेबियन, उबंटू, रहेल, फेडोरा, SUSE, ओपन डब्लूआरटी, कमान, नेटबीएसडी.\nआरएचईएल, ओपनडब्ल्यूआरटी आणि सुसमध्ये, पीपीपीडी पॅकेज \"स्टॅक स्मॅशिंग प्रोटेक्शन\" (\"स्टॅक स्मॅशिंग प्रोटेक्शन\" च्या समावेशासह संकलित केलेले आहे.-फेस्टॅक-संरक्षकG जीसीसी मध्ये), जे लॉक ऑपरेशनला मर्यादित करते.\nवितरणाव्यतिरिक्त पीपीपीडी किंवा एलडब्ल्यूआयपी कोड वापरुन काही सिस्को (कॉलमॅनेजर), टीपी-लिंक आणि सिनोलॉजी उत्पादने (डिस्कस्टेशन मॅनेजर, व्हिज्युअल स्टेशन व्हीएस 960 एचडी, आणि राउटर मॅनेजर) मध्ये देखील असुरक्षाची पुष्टी केली गेली आहे.\nजसे की पॅच आधीपासूनच उपलब्ध आहे बहुतांश लिनक्स डिस्ट्रिब्युशनच्या रेपॉजिटरीमध्ये आहे आणि काहींनी पॅकेज अपडेट देऊन आधीच लागू केले आहे.\nआपण याबद्दल अधिक जाणून घेऊ इच्छित असल्यास सापडलेल्या चुकांबद्दल, आपण तपशील आणि अधिक माहिती तपासू शकता पुढील लिंकवर\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: लिनक्स वरुन » आमच्या विषयी » पीपीपीडी मध्ये एक बग आढळला ज्यास दूरस्थपणे रूट म्हणून कोड चालविण्यास अनुमती दिली गेली\nआपल्याला स्वारस्य असू शकते\nटिप्पणी करणारे सर्वप्रथम व्हा\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटा जबाबदार: मिगुएल Áन्गल गॅटन\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\nफाइल सिस्टमः लिनक्समध्ये माझ्या डिस्क्स आणि विभाजनांसाठी कोणता निवडायचा\nपॉवरडीएनएस रिकर्सर 4.3 च्या नवीन आवृत्तीची यादी कर��, एक रिझोल्यूशन डीएनएस सर्व्हर\nआपल्या ईमेलमध्ये नवीनतम ताज्या बातम्या मिळवा\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.islamdarshan.org/2019/08/blog-post_11.html", "date_download": "2022-01-23T20:56:58Z", "digest": "sha1:VJGNBFBTVAM5RS3IBJG3FR6PMEIQDLWF", "length": 12971, "nlines": 147, "source_domain": "www.islamdarshan.org", "title": "मुस्लिम पर्सनल लॉ’ संबोधणे चूकीचे आहे. | Islamdarshan", "raw_content": "\nसुबोध कुरआन खंड क्र. १ (पान १ ते १४३).\n\"अल्लाहच्या नावाने, जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे'' १. अल्फातिहा परिचय शीर्षक : या प्रथम सूरहचे (अध्याय) नाव &quo...\nनेतृत्वाचे प्रकार आणि त्यातील फरक\nआणि (आठवण करा) जेव्हा तुमच्या पालनकर्त्याने दूतांना सांगितले की, ’’मी पृथ्वीवर एक खलीफा (माझा प्रतिनिधी) बनविणार आहे.’’ (तेव्हा त्या दुतांनी...\nसटीप मराठी भाषांतर मौलाना सय्यद आला मौदूदी (यांच्या सटीप उर्दू भाषांतरावरून) मराठी भाषांतर अब्दुल जबार कुरैशी कुतुबुद्दिन हुसैन...\nमुस्लिम पर्सनल लॉ’ संबोधणे चूकीचे आहे.\n महॉमिडन पर्सनल लॉ मधील कायदे वास्तविक इस्लाम धर्माचा अविभाज्य भाग आहे ही हकीकत सिद्ध झाल्यामुळे इतर दूसर्या जमातीच्या व्यक्तिगत कायद्याहून त्याची हकीकत पूर्णपणे भिन्न आहे. इतर जमातीचे व्यक्तिगत कायदे त्यानी स्वतःहून तयार केलेले आहेत. मुस्लिम कायद्याचा उगम मुस्लिमांची बुद्धी, समज, आवडनिवड किवा त्यांचे विचार यातून झालेला नसून त्याचे उगमस्थान पवित्र कुरआन आणि सुन्नत आहे. म्हणून त्याना मुस्लिम किवा महॉमिडन पर्सनल लॉ(मुस्लिम महॉडिन व्यक्तिगत कायदा) म्हणणे त्या कायद्याच्या मूळ दर्जावर पडदा पाडणे आहे.\nवास्तविक या कायद्याला हे नाव ब्रिटिश राजकर्त्याची कुत्सित आणि अशुभ देणगी आहे. ते नेहमी मुस्लिमांची संस्कृती, सभ्यता आणि धर्म याना क्षति पोहोचवून त्यांच्या धारणाना नष्ट करण्याच्या प्रयत्नात असत. इस्लाम धर्माशी शत्रुत्व आणि इस्लाम धर्माच्या अनभिज्ञतेच्या विचारांच्या परिणतीमुळे या कायद्याला ‘‘कुरानिक लॉ’’ किवा ‘‘इस्लामिक लॉ’’ म्हणण्या ऐवजी ‘महॉमिडन लॉ’ असे नामकरण करण्यात आले. कायद्याच्या पुस्तकातुन आणि न्यायसंस्थेत हेच नांव प्रचल्लित केल्यामुळे खर्या वस्तुस्थितीची शंका सुद्धा येऊ नये अशी मखलाशी करून ठेवली आहे. मुस्लिमांच्या व्यक्तिगत जीवनाशी संबंधित असणार्या शरीअतच्या कायद्याला ‘मुस्लिम पर्सन�� लॉ’ नांव दिले गेले. तथापि ते मुस्लिम कायदे नसून इस्लामिक कायदे होते आणि आजही आहेत.\nम्हणून या कायद्याना ‘इस्लामी व्यक्तिगत कायदा इस्लामिक पर्सनल लॉ’ हे नाव देणे सत्य, वास्तवाला आणि प्रामाणिकपणाला धरून होईल. इस्लाम धर्माच्या अनभिज्ञतेची आज ही परिस्थिती आहे की सुशिक्षित लोकांना सुद्धा ‘इस्लामी’ आणि ‘मुस्लिम’ यातील फरक समजत नाही. अशा परिस्थितीत मुस्लिम पर्सनल लॉ मध्ये सुधारणा करण्याचे प्रयत्न चालू राहिल्यास त्याचा स्वाभाविक परिणाम असा होईल की, शरीयतच्या आदेशांचे मूळ चित्र सर्वसामान्य लोकांना दिसू शकणार नाहीत. हा तर मुस्लिम पर्सनल लॉ आहे, त्याच्याशी इस्लामचा काही संबंध नाही. असाच लोक विचार करतील. सर्व संबंध केवळ मुस्लिमांशी असून मुस्लिम नावांच्या समाजाचे तसेच सांस्कृतिक कायदे आहेत, जसे जगामध्ये बर्याच अन्य समाजाचे व्यक्तिगत कायदे असून त्यांच्या धर्माशी फारकत घेतलेले आणि केवळ सांस्कृतिक कायदे आहेत. इतका मोठा पायाभूत गैरसमज चालू ठेवणे आणि त्याचीच वृध्दी करत राहणे. प्रामाणिक आणि न्यायसंगत आहे काय\nLabels: मुस्लिम पर्सनल लॉ\nसुबोध कुरआन खंड क्र. १ (पान १ ते १४३).\n\"अल्लाहच्या नावाने, जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे'' १. अल्फातिहा परिचय शीर्षक : या प्रथम सूरहचे (अध्याय) नाव &quo...\nनेतृत्वाचे प्रकार आणि त्यातील फरक\nआणि (आठवण करा) जेव्हा तुमच्या पालनकर्त्याने दूतांना सांगितले की, ’’मी पृथ्वीवर एक खलीफा (माझा प्रतिनिधी) बनविणार आहे.’’ (तेव्हा त्या दुतांनी...\nसटीप मराठी भाषांतर मौलाना सय्यद आला मौदूदी (यांच्या सटीप उर्दू भाषांतरावरून) मराठी भाषांतर अब्दुल जबार कुरैशी कुतुबुद्दिन हुसैन...\n- मुहम्मद फारूक खान - मानवास जीवन मिळाले. त्यास या जीवनाचा अनुभव देखील होतो, मात्र असे लोक बोटावर मोजण्याइतकेच आढळतील ज्यांनी या जीवना...\n- सय्यद अबुल आला मौदूदी या पुस्तिकेत एकेश्वरत्व सोदाहरण स्पष्ट करून सांगण्यात आले आहे आणि मनुष्याच्या विनाशाचे, अन्याय, ...\nएकेश्वरत्व आणि प्रेषित्वाची साक्ष\n``मी साक्ष देतो की, अल्लाहशिवाय कोणीही पूज्य नाही आणि याचीही साक्ष देतो की, आदरणीय मुहम्मद (स.) अल्लाहचे दास आणि पैगंबर आहेत.'' दोन ...\nइद मिलन निमित्त सर्वधर्मीय विचारवंतांचे मौलिक विचार\n'मेराज' चे वास्तव: आदरणीय प्रेषित मुहम्मद (स.) यांना ईश्वरी सान्निध्य आणि मार���गदर्शन\nमुळात असा नियमच आहे की, सत्याच्या विरोधकांचे अत्याचार आपल्या संपूर्ण मर्यादा ओलांडतात आणि अत्याचारपीडितांचा आत्मा तळतळून हाक देतो की, ...\nपारा १ - भाग १ पारा १ - भाग २ पारा १ - भाग ३ पारा २ - भाग १ पारा २ - भाग २ पारा २ - भाग ३...\nरमजान, चंद्रकोर आणि गैरसमज\nमशीद, मदरसे, मुस्लिमांच्या लग्नपत्रिका, काही मुस्लिम देशांचे ध्वज आणि मुस्लिम समाजाचा प्रतीकात्मक उल्लेख करण्यासाठी सर्वसाधारणपणे चंद्रक...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.livemarathi.in/as-the-head-of-west-maharashtra-division-of-sagar-bagade-dance-council/", "date_download": "2022-01-23T21:42:38Z", "digest": "sha1:YV2543XTVKZKF2YEJIURL3IU5NP2D2GL", "length": 11252, "nlines": 99, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "सागर बगाडे नृत्य परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्र विभागप्रमुख पदी | Live Marathi", "raw_content": "\nHome अधिक कला/संस्कृती सागर बगाडे नृत्य परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्र विभागप्रमुख पदी\nसागर बगाडे नृत्य परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्र विभागप्रमुख पदी\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यातील सर्व नृत्य कलाकारांचे संघटन करणे, त्यांच्या समस्यांसाठी कार्य करणे या हेतूने महाराष्ट्र राज्य नृत्य परिषद राज्यभर कार्य करत आहे. नृत्य साधकांना त्यांचे हक्क मिळावेत, त्यांच्या क्षेत्रातील अडचणी दूर व्हाव्यात व त्यांना उर्जितावस्था प्राप्त व्हावी यासाठी ही परिषद कार्य करते. कोल्हापूरचे सुप्रसिद्ध विश्व विक्रमी नृत्य दिग्दर्शक सागर बगाडे यांच्या ३४ वर्षातील नृत्य क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन त्यांना समितीने पश्चिम महाराष्ट्र विभागप्रमुख पदी निवड करण्यात आली आहे.\nबगाडे यांच्याकडे कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या पाच जिल्ह्यातील नृत्य कलाकारांना एकत्रित करून त्यांच्या समस्या सोडवणे, नृत्य परिषदेचे विविध उपक्रम तळागाळातील नर्तकापर्यंत पोचवण्याचे महत्वाचे कार्य त्यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. या पदाच्या निमित्ताने कोल्हापूरच्या नृत्यक्षेत्रात आणि एक मानाचा तुरा समाविष्ठ झाला आहे. राज्य नृत्य परिषदेच्या वतीने जतीन पांडे, आशुतोष राठोड आणि रत्नाकर शेळके यांचे हस्ते, जिल्ह्यातील प्रमुख नृत्य दिग्दर्शकांचे उपस्थितीत सागर बगाडे यांना या पदाची धुरा सोपविण्यात आली.\nPrevious articleदेशातील ‘सूनबाईंना’ आता ‘सुप्रीम संरक्षण \nNext articleसुप्रीम कोर्टाने फेटाळली महाराष्ट्र���त राष्ट्रपती राजवट लागू करण्याची याचिका\nअन्यथा गोकुळच्या कारभारासंदर्भात सर्व पुराव्यांसह जनतेसमोर जावं लागेल : शौमिका महाडिक\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार प्रेरणादायी : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर\nबेरकळवाडी गावाला ‘गोकुळ’ च्या संचालकांची भेट…\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार प्रेरणादायी : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर\nकुरुंदवाड (प्रतिनिधी) : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कार्य आणि नेतृत्व शब्दात सामावणे अशक्य आहे. त्यांचे विचार पुढील पिढ्यांना देखील प्रेरणा देत राहतील. सामान्य माणसांच्या प्रश्नांवर प्रत्यक्ष मैदानात झुंजणाऱ्या,सर्वसामान्य माणसांचा ते बुलंद आवाज होते. देशाच्या...\nबेरकळवाडी गावाला ‘गोकुळ’ च्या संचालकांची भेट…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या मार्गदर्शनाखाली करवीर तालुक्यातील बेरकळवाडी गावाला संचालकांनी भेट दिली. या गावात गुजरात व हरियाणा राज्यातून जातिवंत ४८ म्हैशी खरेदी केलेल्या असून त्यांच्या पासून जन्मलेली मादी वासरे,...\nबिटकॉईनमध्ये गुंतवणुकीदाराची २० लाखांची फसवणूक : तिघांवर गुन्हा दाखल\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करायला लावून केदार रानडेसह अन्य दोघांनी २० लाखांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी सुहास नागन्नावार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजरामपुरी पोलीस ठाण्यात केदार रानडेसह अन्य दोघां विरोधात...\nजिल्ह्यात चोवीस तासात ‘७२३’ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात ७२३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात दोघांचा मृत्यू झाला असून ४२२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – ३११, आजरा –...\nशिवसेनेतर्फे मोफत युनिव्हर्सल पासचे वाटप : रविकिरण इंगवले\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कोरोनाचे दोन डोस पूर्ण झालेल्या नागरिकांना विनामूल्य कोरोना डोसचे प्रमाणपत्र (युनिव्हर्सल पास) विनामूल्य देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. अशी माहिती माजी उपमहापौर रविकिरण इंगवले यांनी...\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘गडहिंग्लज अर्बन’ला भेटला ‘हर्षद मेहता’.. : 13 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली...\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://marathiparenting.firstcry.com/articles/10-te-12-mahinyanchya-balachya-zhopevishayi-mulbhut-goshti-%E0%A5%A7%E0%A5%A6-%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A5%A7%E0%A5%A8-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9D%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B2%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%A4-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80/", "date_download": "2022-01-23T22:29:29Z", "digest": "sha1:YXA5S7AEGJLF5CPTGGEQPSBT77746PHI", "length": 25800, "nlines": 249, "source_domain": "marathiparenting.firstcry.com", "title": "१०-१२ महिन्यांच्या बाळाची झोप | 10 to 12 Months Old Baby Sleep in Marathi", "raw_content": "\nदर महिन्याला होणारा बाळाचा विकास\nमोठी मुले (५-८ वर्षे)\nटॉईज, बुक्स अँड स्कुल\nबर्थ डे अँड गिफ्ट्स\nदर महिन्याला होणारा बाळाचा विकास\nमोठी मुले (५-८ वर्षे)\nटॉयज़, बुक्स एंड स्कूल\nबेबी गियर एंड नर्सरी\nHome अन्य १० ते १२ महिन्यांच्या बाळाच्या झोपेविषयी मूलभूत गोष्टी\n१० ते १२ महिन्यांच्या बाळाच्या झोपेविषयी मूलभूत गोष्टी\nतुमच्या बाळाच्या झोपेचा पॅटर्न काय आहे\nबाळाला किती झोपेची आवश्यकता असते (१० – १२ महिने )\nबाळाला झोपेच्या चांगल्या सवयी कशा लावाव्यात\nबाळाचे झोपेचे एक रुटीन निश्चित करा\nह्या वयात बाळाला झोपण्याच्या काही समस्या असतात का\nआपले बाळ झोपेच्या प्रशिक्षणासाठी तयार आहे का\nझोपेला आलेल्या आणि थकलेल्या बाळाची लक्षणे\nआपल्या बाळाला दररोज पुरेशी झोप मिळत आहे ना ह्या विचाराने बऱ्याचशा पालकांना चिंता वाटत राहते. ह्या लेखात बाळाच्या झोपेच्या गरजांविषयीची माहिती दिली आहे.\nतुमच्या बाळाच्या झोपेचा पॅटर्न काय आहे\nजेव्हा तुमचे बाळ सहा महिन्यांचे होते, ते जास्त झोपू लागते आणि रात्रीचे कमी उठू लागते. तथापि, बाळाच्या झोपेच्या रुटीनवर तुमची झोप अवलंबून असते. आणि जसजसे बाळाची वाढ होते तसे हे प्रमाण वाढते.\nतर बघूयात बाळे कशी झोपतात १०–१२ महिन्याच्या बाळाच्या झोपेच्या पॅटर्नविषयी जाणून घेऊयात.\nजर तुमचे बाळ रात्रीचे १० तासांपेक्षा जास्त वेळ झोपत असेल आणि स्वतःचे स्वतः कसे झोपावे हे त्याला समजत असेल तर तुमची झोप चांगली ��ोईल. तथापि, जर तुमचे बाळ अचानक निशाचर झाले तर आश्चर्य वाटून घेऊ नका.\n‘माझे ११ महिन्याचे झोपत नाही‘ आणि ‘माझे १२ महिन्यांचे बाळ खूप झोपते‘ हे स्त्रीला पडणारे नेहमीचे प्रश्न आहेत आणि त्यामागचे कारण मात्र सारखेच आहे. ह्या काळात झोपेमध्ये अडथळा येणे हे सामान्य आहे कारण ह्या कालावधीत बाळाचे हस्तकौशल्य आणि आकलनकौशल्य विकसित होत असते. ह्या काळात तुमचे बाळ रांगू लागते आणि चालायला शिकते. तुमचे बाळ एकाच वेळेला अनेक गोष्टी शिकत असते, बाळ रात्री मधेच उठून त्याचा सराव करू लागते आणि किंवा ते झोपेसाठी उत्सुक असते.\nआई दूर जाण्याच्या भीतीपोटी सुद्धा बाळ मध्ये उठू शकते आणि ही बाळाच्या झोपेची नेहेमीची समस्या आहे.\nबाळाला किती झोपेची आवश्यकता असते (१० – १२ महिने )\nसामान्यपणे १० ते १२ महिन्यांचे बाळ रात्रीचे १२ तासांपेक्षा जास्त झोपते. दिवसा हे बाळ दोनदा किंवा तीनदा तासभरापेक्षा जास्त वेळ झोपते. बाळाच्या सुयोग्य वाढीसाठी बाळाला पुरेशी झोप मिळते आहे ना ते पहा.\nबाळाच्या झोपेचे नियमित रुटीन तयार करा. ह्याचा रात्री जास्त उपयोग होईल, बाळ रात्रीचे जास्त उठणार नाही आणि त्यामुळे तुमच्या झोपेत व्यत्यय येणार नाही.\nदिवस बाळे एकूण २–३ तास झोपतात. ह्या झोपेच्या तासांमध्ये सकाळच्या आणि संध्याकाळच्या झोपेचा समावेश असतो. तुमचे बाळ दिवसभरात एकूण १ ते ३ तास झोपेल आणि ती एका वेळेला अर्धा तास ते २ तास इतकी असेल\n१०–१२ महिन्यांचे बाळ रात्रीचे ११–१४ तास झोपते. १० महिन्यांच्या बाळ रात्रीचे ६ ते १० दरम्यान केव्हाही झोपी जाऊ शकते.\nबाळाला झोपेच्या चांगल्या सवयी कशा लावाव्यात\n बाळाला झोपवण्याच्या पद्धती जरा कमी सारख्याच आहेत. तुमचे बाळ जेव्हा सहा महिन्यांचे होते तेव्हा बाळाला झोपविण्याची जी पद्दत तुम्ही वापरत होतात तीच आता सुद्धा वापरली पाहिजे. इथे बाळाला झोपवण्यासाठी काही सोप्या टिप्स दिल्या आहेत.\nबाळाचे झोपेचे एक रुटीन निश्चित करा\nबाळाच्या झोपेचे रुटीन ठरवल्यास त्याचा तुम्हाला आणि बाळाला दोघांना फायदा होईल.\nबाळाला झोपवण्याआधी बरेचसे खेळ आहेत जे तुम्ही बाळासोबत खेळू शकता\nबाळाला झोपवताना गोष्टी वाचून दाखवणे ही चांगली कल्पना आहे\nबाळाला स्वेटर घालून बाळाची पापी घ्या\nतुमचे दररोज रात्रीचे रुटीन सारखेच असणे महत्वाचे आहे. त्यामुळे तुमच्या बाळाला दररो�� रात्री काय अपेक्षित आहे हे समजेल.\nदररोजची दिनचर्या सारखीच ठेवा\nजर तुम्ही बाळाचे दिवसाचे आणि रात्रीचे रुटीन सारखे ठेवले तर बाळाला रात्रीचे झोपवणे सोपे जाईल. जर तुमच्या बाळाच्या खाण्याच्या, झोपण्याच्या आणि खेळण्याच्या वेळा सारख्या असतील तर तुम्हाला रात्री बाळाला झोपवताना त्रास होणार नाही\nबाळाला स्वतःचे स्वतः झोपू द्या\nजर तुम्हाला तुमचे बाळ रात्रभर मध्ये न उठता झोपायला हवे असेल तर बाळाला स्वतःचे स्वतः झोपण्याची संधी द्या. जर तुमच्या बाळाला झोपण्यासाठी स्तनपानाची किंवा हातावर झुलवायची सवय लागली तर बाळ रात्रीचे उठल्यावर प्रत्येक वेळेला तुम्हालासुद्धा उठावे लागेल.\nबाळाला झोपवण्यासाठी खाली काही सोप्या टिप्स दिल्या आहेत\nह्या वयात बाळाला झोपण्याच्या काही समस्या असतात का\nजेव्हा तुमचे बाळ ९–१० महिन्यांचे होते तेव्हा बाळ स्वतःचे स्वतः रात्रभर झोपते. परंतु तुम्ही दूर जाण्याची भीती मुळे बाळावर परिणाम होतो. बाळ जसे मोठे होते तसे तुम्हाला तुमच्या रुटीनमध्ये बदल केला पाहिजे. हे बदल कोणते आहेत त्याही पेक्षा हे बदल स्वीकारताना त्यामध्ये नियमितता पाहिजे.\nबाळाची झोप आणि विकास\nतुमचे बाळ ६ महिन्यांचे झाल्यावर, त्यांच्यामध्ये नवीन बदलाचा विकास होतो आणि त्यामुळे झोपेच्या पॅटर्नवर परिणाम होतो.\nबाळ जागे राहण्यास शिकते आणि त्याबरोबर अनेक नवी कौशल्ये शिकत असते. नवीन कौशल्ये शिकत असताना जागे राहताना बाळ पुन्हा लवकर झोपी जाण्यास नकार देते.\nआपले बाळ झोपेच्या प्रशिक्षणासाठी तयार आहे का\nजर तुमच्या बाळाने तुमच्या कुटुंबाच्या झोपेचा पॅटर्न अंगिकारला असेल तर बाळाच्या झोपेच्या प्रशिक्षणासाठी ह्याचा नक्कीच उपयोग होईल. बाळाच्या झोपेच्या प्रशिक्षण पद्धतींमुळे बाळ लवकर झोपते आणि बाळाची झोपेची ठराविक वेळ होते आणि बाळ खूप तासांसाठी झोपते\nझोपेला आलेल्या आणि थकलेल्या बाळाची लक्षणे\nजर तुमच्या बाळाला पुरेशी झोप मिळत नसेल तर बाळाच्या वर्तणुकीत त्याची चिन्हे दिसतील. ही चिन्हे प्रत्येक बाळाची वेगळी असली तरी सर्वसामान्यपणे असलेली लक्षणे खालीलप्रमाणे\nनिष्कर्ष: तुम्ही ह्या लक्षणांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे त्यामुळे तुमच्या बाळाला पुरेशी झोप मिळेल. नाहीतर, तुमचे बाळ खूप थकून जाईल आणि तुम्हाला बाळाला शांत करून झोपवणे कठीण जाईल.\nबाळाला रात्री कसे झोपवावे\nएसआयडीएस (SIDS) आणि बाळाला झोपवताना घ्यावयाची काळजी\nबाळाला पाणी देण्यास केव्हा आणि कशी सुरुवात करावी\nतुमचे ९ आठवड्यांचे बाळ - विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी\n८ महिन्यांच्या बाळाचे विकासाचे टप्पे\nबाळाला पोटात असताना उचकी लागणे - हे सामान्य आहे का\nगरोदरपणात झोपतानाच्या सर्वोत्तम स्थिती\n९ महिन्याच्या बाळासाठी अन्नपदार्थांचे विविध पर्याय\nबाळांसाठी आणि लहान मुलांसाठी १३ लोहसमृद्ध अन्नपदार्थ\n'न' अक्षरावरून मुलांची अर्थासहित १५० नावे\nमुलांच्या शौचाद्वारे रक्त पडणे - कारणे आणि उपचार\nतुमच्या ६ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास\nबाळाच्या जन्मानंतर भारतातील बाळंतपणाची पद्धत\n'फ' अक्षरावरून मुलींची अर्थासहित ११० नावे\nबाळाची नखे सुरक्षितपणे कशी कापावीत\nगरोदरपणाच्या १८ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन\nलहान मुलांच्या तापासाठी १४ सर्वोत्तम घरगुती उपाय\nगरोदरपणातील डोकेदुखीवर ११ परिणामकारक घरगुती उपाय\nबाळाच्या बाटल्या निर्जंतुक करणे: पद्धती आणि सुरक्षेसाठी महत्वाच्या टिप्स\nस्वातंत्र्यदिन २०२१ च्या शुभेच्छा देण्यासाठी कोट्स आणि मेसेजेस\nमंजिरी एन्डाईत - August 13, 2021\nIn this Articleस्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी शुभेच्छास्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी कोट्स ब्रिटिश साम्राज्यापासून भारताला स्वातंत्र्य मिळले, त्या स्मरणार्थ १५ ऑगस्ट हा ऐतिहासिक दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. अनेक शतकांच्या ब्रिटिश साम्राज्याच्या गुलामगिरीनंतर आणि दीर्घ व कठोर संघर्षानंतर आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. दरवर्षी १५ ऑगस्ट हा दिवस आपल्या देशात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. अनेक ठिकाणी […]\nबाळाला पोटात असताना उचकी लागणे – हे सामान्य आहे का\nमुलांसाठी मकर संक्रांतीच्या सणाची माहिती\nकमी वजनाची बाळे: कारणे, उपचार आणि काळजी\nमुलांसाठी सामान्यज्ञानावर आधारित सोपी प्रश्नोत्तरे\nतुमच्या ६ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास\nचाळीशीत गर्भवती होताना तुम्हाला माहित असाव्यात अशा गोष्टी\n‘न’ अक्षरावरून मुलींची अर्थासहित १५० नावे\nगरोदरपणातील सर्दीवर परिणामकारक घरगुती उपाय\n‘फ’ अक्षरावरून मुलींची अर्थासहित ११० नावे\nह्या संकेतस्थळावरील माहिती ही ढोबळ स्वरूपाची आहे आणि फक्त शिक्षित करण्याच्या हेतूने ती उपलब्ध आहे. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ किंवा संबंधित आरोग्य सेवा प्रदाता ह्यांच्या सल्ल्याला ती पर्यायी ठरू शकत नाही. आपणास स्वतःच्या अथवा आपल्या बाळाच्या किंवा मुलाच्या आरोग्यविषयक शंका असतील तर कृपया आपल्या वैद्यांशी संपर्क साधावा. आपण हे लक्षात घ्यावे की ह्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या संवाद प्रक्रियेला मर्यादा आहेत. तुम्हाला लागणारी मदत किंवा मिळणारा प्रतिसाद हा फक्त लेखकाकडून दिला जातो. पेरेंटिंग.फर्स्टक्राय.कॉम कुठल्याही चुका, वगळलेली माहिती किंवा कुठलेही चुकीचे भाष्य ह्यांची जबाबदारी घेत नाही. हे संकेतस्थळ वापरताना तुम्हाला सर्व अटी व शर्ती बंधनकारक आहेत असे निर्देशीत करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://tarunbharat.com/dailynews/1029370", "date_download": "2022-01-23T20:51:03Z", "digest": "sha1:BX2EQ2D25SUI6JXXURVBT434H5KGCTNS", "length": 8872, "nlines": 129, "source_domain": "tarunbharat.com", "title": "सांगली : मिरज पश्चिम भागातील पूरग्रस्तांचा एल्गार; तात्काळ मदत न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा – तरुण भारत", "raw_content": "\nसत्संगती ही पाप, ताप व दैन्य दूर करते\nसांगली : मिरज पश्चिम भागातील पूरग्रस्तांचा एल्गार; तात्काळ मदत न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा\nसांगली : मिरज पश्चिम भागातील पूरग्रस्तांचा एल्गार; तात्काळ मदत न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा\nतात्काळ मदत द्या अन्यथा आंदोलन\nकसबे डिग्रज / वार्ताहर\nमिरज पश्चिम भागातील नागरिकांचे महापुरात प्रचंड नुकसान झाल्याने शासकीय मदत मिळावी यासाठी कसबे डिग्रजमध्ये पूरग्रस्त गावातील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत मिरज पश्चिम पूरग्रस्त भागातील घरे, शेती, पशुधन, छोटे-मोठे व्यवसायांच्या झालेल्या नुकसानीची तात्काळ मदत मिळावी अन्यथा तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला.\nकसबे डिग्रज सोसायटीच्या सभागृहात झालेल्या बैठकीत प्रामुख्याने शेतकऱ्यांना संपूर्ण पीककर्ज माफी, बिगर कर्जदारांना हेक्टरी दीड लाखाची मदत, पुरबाधित कुटुंबाना तात्काळ सानुग्रह मदत, वारंवार पुराचा धोका असणाऱ्या नागरीवस्तीचे पुनर्वसन, शेती आणि नळपाणी पुरवठा योजनांची नुकसान भरपाई, पूरपरिस्थितीत गावातुन बाहेर जाण्यासाठी किमान एक रस्ता करावा अशा अनेक मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. पूरग्रस्तांच्या विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री, सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील मंत्री, पालकमंत्री महोदयांना देण्यात येणार आहे. पूरग्रस्तांच्या मागण्यांचा विचार करून न्याय न दिल्यास वेळप्रसंगी आंदोलन आणि उपोषण करण्याचा निर्धार करण्यात आला.\nयावेळी जेष्ठ नेते आनंदराव नलवडे, कवठे पिरान उपसरपंच भीमराव माने, सोसायटी चेअरमन रमेश काशीद, बाळासाहेब मासुले, बाबासाहेब आडमुठे, दुधगाव सरपंच विकास कदम, सावळवाडी सरपंच राजेंद्र उपाध्ये, उपसरपंच राहुल माणगावे, नितीन दणाणे, कुमार लोंढे, बंडू कागवाडे, उपसरपंच संदिप निकम, राजाराम चव्हाण यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.\nसांगली : मिरजेत गर्दीच्या ठिकाणी झाडाची फांदी तुटून पडल्याने नागरिकांची धावपळ\nसाताऱ्यात कुत्र्यांवर पुन्हा विषप्रयोग\nआटपाडीलगत विवाहितेचा गळा चिरला, दीड तासात आरोपी जेरबंद\nदोघे पॉझिटीव्ह तर चौघे कोरोनामुक्त\nकामेरीत उसाला आग, सुमारे पन्नास एकर ऊस जळाला\nमिरजेत गोवा बनावटीची दारू जप्त\nसांगली :उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवथाळीचे वाटप\nसांगलीत सात पॉझिटिव्ह, धाकधूक वाढली\nओवैसींचा ‘भागीदारी परिवर्तन मोर्चा’\nऑस्ट्रेलिया-इंग्लंड टी-20 सामना पावसामुळे रद्द\nगडहिंग्लज साखर कारखान्याचे राजकारण तापले; आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी\nश्रीलंका, दक्षिण आफ्रिका उपांत्यपूर्व फेरीत\nस्वरसम्राज्ञी कीर्ती शिलेदार यांचे निधन\nसंकेश्वरात सव्वा लाखाची घरफोडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/tag/maharashtra-cm/", "date_download": "2022-01-23T20:56:05Z", "digest": "sha1:FXZDEOF3LFGBSPMKSWGGEOY5ZULAVVMM", "length": 2254, "nlines": 29, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " Maharashtra CM Archives - InMarathi", "raw_content": "\n तुमचा आवडता मुख्यमंत्री कोण\nमाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सध्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तुलना केली तर तुमचा आवडता मुख्यमंत्री कोण\n“मुख्यमंत्र्यांनी कामं करायची, की ‘आमचं मनोरंजन’” जनता करतेय सवाल\nपदावर विराजमान असणाऱ्या व्यक्तीकडून त्या पदाची किंमत केली जाते का हे असे बाष्कळ विनोद, शाब्दिक कोट्या करणं त्या पदाला साजेसं आहे का\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"}
+{"url": "https://www.rashtrasahyadri.com/2021/10/blog-post_425.html", "date_download": "2022-01-23T21:04:20Z", "digest": "sha1:IQHJY5P33EICMBKCIL5MG5KIHX4K7PHK", "length": 6323, "nlines": 83, "source_domain": "www.rashtrasahyadri.com", "title": "बसस्थानक प्रवेशद्वाराचा 'तो' अपघाती खड्डा पत्रकारांनीच बुजविला - rashtrasahyadri", "raw_content": "\nHome / ahmednagar / बसस्थानक प्रवेशद्वाराचा 'तो' अपघाती खड्डा पत्रकारांनीच बुजविला\nबसस्थानक प्रवेशद्वाराचा 'तो' अपघाती खड्डा पत्रकारांनीच बुजविला\nयेथील बसस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ अनेक महिन्यापासून मोठा खड्डा (जवळपास अर्धा फुट खोलीचा) पडला होता. या खड्डयात एसटी बस यासह बसस्थानकात येणारे लहान- मोठे प्रत्येक वाहन आदळत होते. अनेकदा वाहनांचे नुकसान देखील झाले मात्र त्या खड्डयाकडे सगळ्यांचेच दुर्लक्ष होत असताना बुधवार, दि २७ रोजी कर्जत तालुका पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी स्वत: पुढे येत अवघ्या १० मिनिटातच तो अपघाती खड्डा बुजविला.\nकर्जत बसस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराला एक भला मोठा खड्डा पडला होता. अनेक महिन्यापासून खड्डयाकडे स्थानिक प्रशासनाने देखील दुर्लक्षच केले. या अपघाती खड्डयात एसटीबस सह इतर वाहने देखील आदळत होती. यामुळे अनेकदा काही वाहनांचे छोटे मोठे नुकसान होत असताना कोणीच त्याकडे लक्ष द्यायला तयार नव्हती. यावेळी कर्जत तालुका पत्रकार संघाचे सदस्य डॉ अफरोजखान पठाण यांनी सदरची बाब पत्रकार संघाचे अध्यक्ष मोतीराम शिंदे यांच्या कानावर टाकली असता शिंदे यांनी कर्जत तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी गणेश जेवरे, सुभाष माळवे, मच्छीन्द्र अनारसे, मुन्ना पठाण यांना भ्रमणध्वनीवर संदेश देत तात्काळ बसस्थानकाच्या परिसरात बोलविले. आणि अपघाती खड्डयाची परिस्थिती दर्शवली. यावेळी सर्व पदाधिकाऱ्यानी तात्काळ तो अपघाती खड्डा बुजविण्यासाठी स्वताच पुढाकार घेत दगड- खडी- चाळ गोळा करत अनेक महिन्यापासून डागडुजीच्या प्रतीक्षेत असणारा तो खड्डा अवघ्या दहाच मिनिटात समतल केला. यावेळी अनेक उपस्थितांनी कर्जत तालुका पत्रकार संघाच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करीत धन्यवाद दिले. बस चालकांनी देखील खड्डा बुजवत असताना पत्रकारांना बस उभा करीत त्यांना धन्यवाद देत आभार व्यक्त केले.\nबसस्थानक प्रवेशद्वाराचा 'तो' अपघाती खड्डा पत्रकारांनीच बुजविला Reviewed by Rashtra Sahyadri on October 27, 2021 Rating: 5\nदर्शनासाठी भाविकांच्या संख्येची मर्यादा वाढवावी : आ. राजळे\nBreaking News : सिव्हिल हॉस्पिटलच्या आयसीयू कक्षाला भीषण आग... 25 रुग्ण होरपळले..\nदडपशाही विरुद्धच्या संघर्षात मी तुमच्या बरोबर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/farmer-committed-suicide-in-jalna-bhokdhan-mhsp-439617.html", "date_download": "2022-01-23T21:30:43Z", "digest": "sha1:O6RCFPFNIB7EYEUHVH3WJ3AY4FAXLZKK", "length": 8826, "nlines": 80, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'आईला जीव लाव, मी देवा घरी चाललो', मुलीला असं सांगून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या – News18 लोकमत", "raw_content": "\n'आईला जीव लाव, मी देवा घरी चाललो', असं मुलीला सांगत तरुण शेतकऱ्याची आत्महत्या\n'आईला जीव लाव, मी देवा घरी चाललो', असं मुलीला सांगत तरुण शेतकऱ्याची आत्महत्या\nमाझ्यावरील कर्जाचा वाढता डोंगर मला जगण्यास असमर्थ करीत आहे, कर्जबाजारीपणामुळे जगण्याचा कंटाळा आला...\nजालना,5 मार्च: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातीस महाविकास आघाडी सरकराने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांच्या दोन याद्या जाहीर केली आहेत. मात्र, कर्जमाफीच्या यादीत नाव न आल्याने जालना जिल्ह्यात एका तरुण शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले आहे. भोकरदन तालुक्यातील वरुड (बु ) येथे ही घटना घडली आहे. गजानन पुंजाजी वाघ (वय-36) असं या तरुण शेतकऱ्याचं नाव असून त्याने गळफास लावून आत्महत्या केली. गजानन वाघ यांनी आत्महत्या करण्यापूर्वी शाळेत जाणाऱ्या मुलीच्या नावे एक चिठ्ठी लिहिली आहे. हेही वाचा..Alert मुंबईतील कोरोना व्हायरसची 'ही' बातमी आहे अफवा 'माझ्यावरील कर्जाचा वाढता डोंगर मला जगण्यास असमर्थ करीत आहे, कर्जबाजारीपणामुळे जगण्याचा कंटाळा आला, तुमच्या गरजा, आईचे स्वप्न मी पूर्ण करू शकत नाही. यामुळे मी पूर्णपणे खचलो आहे, आता आईला जीव लाव मी देवा घरी चाललो', असे शाळेत जाणाऱ्या लेकीला सांगितले. तर आई, पत्नीला मी नंतर शेतात येतो, असं सांगून मुलगी शाळेत गेल्यानंतर घराचा आतून दरवाजा बंद करून कर्जबाजारी शेतकऱ्याने जीवनयात्रा संपवली. आवाज देऊनही कोणी दार उघडत नसल्यामुळे आजी व मुलगी घराजवळ आले. त्यांनी घराचा कडीकोंयडा तोडला, घरात गजानन यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत दिसून आला. घटनेची ग्रामस्थांनी तत्काळ भोकरदन पोलिसांना माहिती दिली. पोलिस आल्यानंतर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे. हेही वाचा...दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र पाचव्या स्थानावर, मंदीमुळे विकासदर घसरुन 5.7 टक्क्यांवर गजानन वाघ हे अल्पभूधारक शेतकरी होते. ते पंधरा वर्षांचे असतानाच वडिलांचे छत्र हरपलं होतं. त्यामुळे संपूर्ण परिवाराची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली होती. मात्र, गेल्या पाच वर्षांपासून दुष्काळ हा पाचवीलाच पुजलेला असल्याने शेतीतून कुठलेच उत्पन्न हाती लागले नाही. गजानन वाघ यांच्यावर महिंद्रा फायनान्स कपंनीचे दीड लाख रुपयांच तर महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे एक लाख कर्ज होतं. गजानन वाघ याचे कर्ज माफीच्या यादीत नाव न आल्याने ते दोन दिवसांपासून अस्वस्थ होते. कर्ज फेडायचं कसं या विवेचनेतून त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं असल्याचं त्यांच्या नातेवाईकांनी सांगितलं आहे. हेही वाचा...दाभोलकरांच्या हत्या प्रकरणात नवं वळण, तब्बल 7 वर्षांनंतर समोर आला सगळ्यात मोठा पुरावा\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n'आईला जीव लाव, मी देवा घरी चाललो', असं मुलीला सांगत तरुण शेतकऱ्याची आत्महत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/sport/they-wont-retain-me-david-warner-confirms-exit-from-sunrisers-hyderabad-before-ipl-2022-retention-day-mhdo-637165.html", "date_download": "2022-01-23T20:29:52Z", "digest": "sha1:JHYWEXDPBKUOBBUONPU7SV2K4XDANJAL", "length": 8837, "nlines": 90, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "David Warner चा सनरायझर्स हैदराबादला गंभीर इशारा, लवकरच करणार अलविदा – News18 लोकमत", "raw_content": "\nDavid Warner चा सनरायझर्स हैदराबादला गंभीर इशारा, लवकरच करणार अलविदा\nDavid Warner चा सनरायझर्स हैदराबादला गंभीर इशारा, लवकरच करणार अलविदा\nहैदराबादच्या माजी कर्णधारा डेव्हिड वॉर्नरने (David Warner) आपण या फ्रँचायझीपासून वेगळे होत असल्याचे संकेत दिले आहेत.\nIPL 2002 : हार्दिक पांड्याला अहमदाबाद टीमनं कॅप्टन का केले\nBREAKING : यंदा IPL 2022 भारतातच होणार, मुंबईत रंगणार सामने\nIPL 2022 Mega Auction : ख्रिस गेलचा मोठा निर्णय, क्रिकेट फॅन्सची होणार निराशा\nIPL 2022 Mega Auction : पहिली यादी उघड, 'या' खेळाडूंची आहे सर्वात जास्त किंमत\nनवी दिल्ली, 30 नोव्हेंबर: आयपीएल 2022 (IPL 2022 Retention) साठी आजचा दिवस मोठा आहे. टी-20 लीगचे 8 जुने संघ कायम ठेवलेल्या खेळाडूंची नावे जाहीर करतील. दरम्यान, क्रिकेट जगतात ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू आणि सनरायझर्स हैदराबाद संघाचा माजी कर्णधार डेव्हिड वॉर्नरचे (David Warner) अनेक चाहते आहेत. त्यातीलच एका चाहत्याने त्याच्या आयपीएलच्या भविष्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याने उपस्थित केलेल्या प्रश्नाला स्वतः डेव्हिड वॉर्नरने उत्तर दिले आहे. हैदराबादच्या माजी कर्णधाराने आपण या फ्रँचायझीपासून वेगळे होत असल्याचे संकेत दिले आहेत. इन्स्टाग्रामवर एका चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना त्याने याची पुष्टी केली आहे. एका चाहत्याने डेव्हिड वॉर्नरला इंस्टाग्रामवर जर फ्रँचायझीने तुम्हाला आयपीएल 2022 साठी कायम ठेवलं तर तू सनरायझर्स हैदराबादसाठी खेळशील का असा सवाल उपस्थित केला. यावर वॉर्नर म्हणाला - फ्रँचायझी असे करणार नाही. पण मी याबाबत काहीही करू शकत नाही. असे उत्तर दिले.\nवॉर्नरच्या नेतृत्वाखाली SRH आयपीएलचे विजेतेपद पटकावले\nवॉर्नरच्या नेतृत्वाखाली सनराईजर्स हैदराबादने २०१६ मध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. त्याच वेळी, 2020 मध्ये, वॉर्नरच्या नेतृत्वाखाली हैदराबाद संघाने तिसरे स्थान मिळविले. पण आयपीएल 2021 मध्ये त्याची कामगिरी चांगली झाली नाही. या कारणामुळे त्याला आधी कर्णधारपद आणि नंतर प्लेइंग-11 मधून बाहेर व्हावे लागले. त्याने 8 सामन्यात 195 धावा केल्या. आयपीएल 2021 च्या UAE लेगच्या काही सामन्यांमध्ये डावखुरा फलंदाज प्लेइंग-11 चा भाग बनला होता. मात्र त्या सामन्यांमध्येही त्याला धावा करता आल्या नाहीत. त्यानंतर त्याला वगळण्यात आले.\nT20 वर्ल्ड कपमध्ये वॉर्नरची बॅट चांगलीच तळपली\nया डावखुऱ्या फलंदाजाने T20 विश्वचषकात शानदार पुनरागमन केले आणि 7 सामन्यात 289 धावा केल्या. या कामगिरीच्या आधारे त्याला आयपीएल 2022 च्या मेगा लिलावात मोठ्या किमतीत विकत घेतले जाऊ शकते. एवढेच नाही तर त्याला कर्णधारपदही मिळू शकते. कारण पुढच्या मोसमात अहमदाबाद आणि लखनौ हे २ नवे संघ लीगमध्ये जोडले जातील. अशा परिस्थितीत, हैदराबादच्या वॉर्नरला सोडल्यास, ही फ्रेंचायझी त्याच्यावर पैज लावू शकते.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\nDavid Warner चा सनरायझर्स हैदराबादला गंभीर इशारा, लवकरच करणार अलविदा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lifehackermarathi.com/motivational-quotes-in-marathi/", "date_download": "2022-01-23T20:33:48Z", "digest": "sha1:CY2WL2PQHQXETFLDRJLP344FXFTYG5JJ", "length": 63210, "nlines": 291, "source_domain": "www.lifehackermarathi.com", "title": "99+ Motivational Quotes in Marathi | 2022 मराठी प्रेरणादायी विचार - Lifehacker Marathi", "raw_content": "\nप्रेरणादायी विचार मराठी मध्ये\nMotivation म्हणजे चार गोष्टी चांगल्या सांगितल्या म्हणून कोणी motivate होत नसतो ,त्यात सत्यता आणि खरेपणा पण असावा लागतो आणि माझ्या एवढया सगळ्या प्रयत्नांचा तेव्हाच फायदा होईल जेव्हा तुम्ही त्याचा आपल्या खऱ्या आयुष्यात वापर कराल ..महणून आज तुमच्यासाठि घेऊन आलो आहे motivational quotes in marathi जेणेकरून तुम्हाला ते वाचयला मिळतील आणि तुम्हाला त्यातून काहीतरी शिकायला मिळेल ,पूर्ण ब्लॉ वाचा आणि कसं वाटला खाली कोममेंट्स मध्ये कळवा .\nसगळं संपलं अस कधीच होत नाही life मध्ये ,ती वेळ तशी असते म्हणून आपल्याला वाटत असतं ,अस जर सगळेच बोलले असते तर ते पुढे गेलेच नसते तिथेच सगळं सोडून हार मानली असती ,जेवढे मोठे स्वप्न तेवढं कठीण प्रवास असेल ..🔥\nतुम्हाला life मध्ये कोणासोबत तुलना करायची असेल ना तर त्यांच्यासोबत करा जे त्या क्षेत्रात सर्वात टॉप ला आहेत कारण जेव्हा आपण तस करू ना तेव्हा आपण त्यांना follow करायला लागू त्यांची विचारसरणी आपल्याला कळत जाईल आणि हळू हळू आपल्याला समजेल की आपण पण पुढे चाललो आहोत आपल्या स्वप्नांजवल ..\nतुम्हाला life मध्ये नक्की काय करायचं ते ठरवा आधी ,फक्त बाकीचे ते कर्त आहेत म्हणून त्याच्या मागे धावू नका ,स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा आणि जे काही ककरत असाल त्यात प्रामाणिक रहा स्वतशी ,तेव्हा कुठे तुम्ही एक पॉल जवळ जाल आपल्या स्व्पानांच्या…\nफरक पडतो जेव्हा तुमच्यासोबत गरजेला कोणी नसतं ,फरक पडतो जेव्हा life मध्ये तुम्ही एकटे पडता ,फरक पडतो जेव्हा तुम्ही सगळ्या problems ला एकटे face करता ,पण यामुळे चांगली गोष्ट ही होईल की जेव्हा तुम्ही या सगळ्यातून एकटे बाहेर पडाल ना तेव्हा तुम्हाला हारावणार कोणी नसेल इथे ,तुमच्याएवढं strong इथे कोणी नसेल हे लक्षात ठेवा ..\nकाल जे काही झालं असेल ते past होत ,आज नवीन संधी आहे ,नवीन दिवस आहे ,कामाला लागा ,कारण आपल्याला फक्त धावायचं नाही आहे ,शर्यत जिंकायची आहे ❤️\nअरे यार ,तुम्ही आहात तसेच जाम भारी दिसता उगाच स्वताला दुसर्यांसोबत compare करू नका तुमची बरोबरी कोणी नाही करू शकत ..\nहे पण वाचा ⇓⇓\nशुभ सकाळ प्रेरणादायी सुविचार\n (ही पोस्ट शेवट पर्यंत वाचा )\nजेव्हा आपल्या आयुष्यात सगळ्या चुकीच्या गोष्टी घडत असतात ,\nजेव्हा तुम्हाला जाणीव होते तुम्ही पूर्णपणे एकटे पडले आहात ,\nजेव्हा life मध्ये पुढे आपल्याला काय करायचं हे आपल्याला सुचत नाही ,\nजेव्हा खूप दुःख असतात ,problems असतात तरी आपल्याला ते कोणाला सांगता नाही येत ,\nजेव्हा वाटतं की आता सगळं संपलं ,आता मी हारलो ,आता मला नाही जमणार ,मी थकलो …\nजेव्हा अचानक आपल्याला जवळची लोक आपल्याला पासून लांब जातात ज्याची आपण कधी अपेक्षा सुद्धा केली नसते ,\nजेवहा वाटतं की कंटाळा आलाय या आयुष्याच्या ,सगळ्या गोष्टी विरुद्ध होत आहे ,\nकस असतं ना प्रत्येक जण या phase मधून जातो एकदा तरी कारण तो आपल्या life चा एक भागच आहे यार ,तुम्हाला कुठलीच गोष्ट सहज नाही मिळणार ,तुम्हाला पाहिजे तस नाही होणार कारण life ने तुमच्यासाठी काहीतरी वेगळं ठरवून ठेवलं असेल ,\nम्हणून काहीही झालं तरी धीर नाही सोडायचा रे ,आज दिवस वाईट आहे ,उद्याचा अजून वाईट पण पर्वा चा दिवस चांगला असेल हे लक्षात ठेव कारण गोष्टी चुकीच्या घडत असतात कारण त्यांना तुम्हाला काहीतरी शिकवायचं असतं ,सांगायचं असतं ,तुमचे patience बघायचे असतात ,तुम्हाला त्या सगळ्यांवर मात करायची आहे हे लक्षात घ्या ..\nअस धीर सोडू नका यार ,आणि सर्वात पहिले negative विचार आणू नका की अस नाही झालं तर ,मला हे नाही जमलं तर ,जर तर च विचार करून काही होणार आहे ,उलट अस विचार करा मी अजून काय करू शकतो ज्याने माझे जिंकण्याचे chances अजून वाढतील ,\nचांगल्या गोष्टी घडायच्या आधी वाईट गोष्टी घडतातच फक्त तेच दिवस असतात जेव्ह तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे आणि सांगायचं आहे की ‘ चल ठीक आहे माझा आजचा दिवस वाईट गेला म्हणून काय झालं ,मला माहित आहे मी नक्की यशस्वी होणार आहे ,आज नाही जमलं उद्या नक्की जमेल ,तुम्हाला स्वतःलाच motivate करायचं आहे कारण कोणी येणार आहे , की तू अस कर किंवा तस कर ,जे काही आहे त्यांना तुम्हा एकट्यालाच सामोर जायचं आहे …\nमला माहीत आहे तुम्ही या सगळया गोष्टीमधून खूप लवकरच बाहेर पडाल ,मला खात्री आहे कारण मला माहित आहे तुम्ही strong आहात ,तुम्ही अशे लगेच हार नाही मानणार ,मला विश्वास आहे की तुम्ही एक दिवस नक्की यशस्वी होणार आहात ,फक्त त्यासाठी आता थोड्या वाईट ,अवघड दिवसांना सामोर जावं लागत आहे ,हीच ती वेळ असते जेव्हा एकतर लोक हार मानतात किंवा ह्या सगळ्या गोष्टींना सामोर जातात हाच छोटासा फरक असतो यशस्वी आणि अयशस्वी लोकांमध्ये ….\nतुम्हाला life मध्ये खूप लोक भेटतील जे तुम्हाला ह्या परिस्तिथी मध्ये अजून negative गोष्टी सांगतील की सोडून दे ,नको याच्या मागे लागूस ,काही होणार नाही ,आपलं काहीतरी काम शोध ,या सगळ्या गोष्टीत काही नाही आहे ,उगाच वेळ घालवू नकोस ,\nते तुमच्यावर आहे की तुम्हाला त्याचं किती ऐकायचं आहे ते ,कारण ही तीच लोक असतील जी तुम्ही यशस्वी झाल्यावर तुम्हाला शुभेच्छा देईला येतील ,फोटो काढायला येतील कारण वेळेसोबत सगळं बदलतं तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला नक्की काय करायचं आहे ,कुठे जायचं आहे ..\nएक गोष्ट लक्षात ठेवा वाईट वेळेत कोणी नसतं आणि कोणाकडून अपेक्षा पण ठेऊ नका ,कारण हे तुमचं आयुष्य आहे तुम्हाला सामोर जायचं आहे मग ती कुठलीही गोष्ट असुद्या ,जे काही सुख दुःख असतील त्या सोबत जगायचं आहे ..\nनिर्णय तुमचा आहे की तुम्हाला हार मानायची आहे आज का उद्यापासून परत नवीन ऊर्जा ,नवीन प्रेरणा घेऊन सुरवात करायची आहे ,ही वेळ ,हे क्षण एकदा निघून गेले का परत नाही मिळणार ,दुःख असेल ,problems असतील ,tension असतील तरी फक्त हा विचार करा की हे फक्त काही वेळेसाठी आहे ,ही वेळ ही निघून जाईल आणि होईल सगळं ठीक ..❤️😊\nहा ब्लॉग share करा त्या प्रत्येक मित्र- मैत्रिणी सोबत जे ह्या phase मधून जात आहेत ,त्यांना नक्कीच थोडा आधार आणि प्रेरणा मिळेल ❤️,\nपोस्ट आवडली असेल तर खाली comments मध्ये कळवा ❤️😊\nमला संधी भेटेल तेव्हा मी ते करीन त्यापेक्षा मला संधी कशी भेटेल याच विचार करा मार्ग आपोआप सुचतात …\nहा तुम्हीच, बस झालं आता खूप झालं त्यांच्यासाठी रडत बसणं , त्यांची वाट बघणं ,स्वतःला त्रास करून घेणं ,त्यांना खरच जर तुमची एवढी काळजी असती ना तर त्यांनी विचारपूस तरी केली असती ,खऱ्या आयुष्यात या आता ,Reality ला सामोर जा ,जेवढं दिसतं तेवढं सगळं सोपं नसणार आहे ,तुम्हाला अजून strong होईच आहे आतून ,स्वतःला खंबीर बनवायचं आहे ,फक्त जर तुम्ही ठरवलत तर ..\nआळस आहेना तूच तुमचं नुकसान करणार आहे ,\nProblem उशिरा उठण्याचा नाही आहे यार problems आहे त्या सवयीचा ,\n4 min उशिरा उठल्यावर काही होणार नाही आहे पण ती सवय एकदा लागली का परत जात नाही फरक ओळखायला शिका ,स्वप्न तुमचे आहेत ,निर्णय तुम्हाला घेयचे आहेत …\nतुला तुझे स्वप्न पूर्ण करायचे आहेत तुला काही कठोर निर्णय घ्यावे लागते लोकांच्या भरवश्यावर राहू नका सगळे busy आहेत ,लोकांकडून अपेक्षा करणं बंद करा कारण कोणी इथे तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नाही आला आहे ,लोक मोठी अशीच होत नाही त्याग ,दुःख सहन कर���व लागतं ,तुम्ही तयार आहात ना \nप्रेरणादायी विचार मराठी मध्ये\nप्रेरणादायी विचार मराठी मध्ये\nProblems कधीच संपणार नाही आहेत life मधले ,त्यासोबतच जगणं शिकून घ्या ,दुःख येतील ,संकट येतील ,वाईट परिस्तिथी येईल हे सगळं तुमच्या हातात नसेल पण तुम्ही या सगळ्यांना कस सामोर जाता हे तुमच्या हातात आहे.\nअशे खूप लोक भेटतील तुम्हाला जे विनाकारण तुमचा तिरस्कार करतील ,तुम्हाला कमी लेखातील ,तुम्हाला वेडे समजतील ,समजुद्या काही फरक पडत नाही ते बोलल्याने तुम्ही मोठे किंवा छोटे होत नाही ,आणि तुम्हाला माहीत आहे ना तुम्ही कसे आहात ते मग बस झाल ,ignore करायचं ते आपोआप शांत होतील …\nहे पण वाचा 👇👇\nपाहली गोष्ट लोकांचं ऐकणं बंद करा ,कोणी काहीही बोलण्याने तुमच्या life मध्ये काही फरक नाही पडणार आहे ,म्हणून तो विचार पहिल्यांदा काढून टाका आणि तुम्हाला काय वाटतं आहे ते महत्वाचं आहे .\nReality Accept करायला शिका ,जे काही चुकीच ,वाईट झाला असेल ते मान्य करा जरी ते तुम्हाला पटत नसलं तरी ,\nकाही गोष्टी आपल्याला नाही आवडणार पण ते खरं असतं त्याला ignore करून काही होणार नाही आहे ,\nसोपं नसेल पण खरं नेहमी खरच रहात तुम्हाला आवडो किव्हा नाही .\nहे सगळे बदल आणायचे असतील तर त्याआधी तुम्हाला ,तुमचे विचार ,दृष्टीकोन बदलावे लागतील ,यावर्षी जे झालं\nते झालं पण आता तुम्हाला एक free mindset ठेऊन जगायला सुरवात करा ,\nPositive videos बघा ,तश्या लोकांना भेटा त्याच्याशी बोला याने तुम्हाला समजत की ते कशे विचार करतात ते ..\nयावर्षी जमलं नाही जमलं ,जाऊदे पण आता फक्त बोलून आणि विचार करून नाही चालणार , practically ते करायला घ्या त्याशिवाय काहीच होणार नाही आहे ,चूका होतील ,पडाल चालेल शेवटी काय असतं ना पडल्याशिवाय माणूस शिकत नाही ..\nयावर्षी खूप काही बिघडलं असेल तुमच्या नात्यांमध्ये पण आता ती तुम्हालाच जपायची आहेत ,कारण नाती महत्वाची असतात फक्त कामपूरता नाही तर एक support म्हणून ,\nमाणसं कधी बदलत नाही रे त्यांची परिस्तिथी त्यांना तस करायला भाग पडते ,म्हणून नवीन नाती जोड पण जुनी विसरू नका .\nसगळ्यांच्या life मध्ये problems आहेत आणि सगळे ते face करत आहेत पण म्हणून काय तस दुःखी रहाणार आहात का,\nअरे सोडा यार ,प्रत्येक दिवस आनंदाने जगा ,प्रत्येक क्षण हा महत्वाचा असतो कारण आयुष्य कधी संपेल हे सांगता येत नाही ..❤️\n365 दिवस आहेत ,त्यातील प्रत्येक दिवस आणि क्षण महत्वाचा असणार आहे ,ज्यांना ख���च काही करायचं आहे त्यांच्यासाठी हा वर्ष म्हणजे 365 संधी आहेत हे लक्षात ठेवा ,वेळ अजसपासूनच सुरवात होत आहे.\nसोपं नसतं रे …Breakup झाल्यावर हसत हसत सगळ्यांसमोर वावरणं ,Failures आल्यावर मी ठीक बोलून एकटं रडत बसणं ,आपल्या लोकांनी दुःख दिल्यावर त्यांना काही न कळता अबोला पकडणं ,लोकांनी ignore केल्यावर काहीच झालं नाही आहे भासवणं ,आपल्या मागे खूप problems असले तरी सगळं एकटं सहन करणं ,हे सगळं सोपं नसलं तरी एक गोष्ट सोपी आहे ती म्हणजे स्वतावर विश्वास ठेवणे आणि सगळ्यांना सामोर जाणं ..\nनवीन दिवस ,नवीन सकाळ ,नवीन संधी ,मग वाट कसली बघताय कामाला लागा जे ठरवलं आहे ते करायला घ्या जे गेलं ते विसरून जे आहे त्यावर focus करा .\nजस आज तुमच्या मध्ये नवीन वर्ष सुरू होईल म्हणून जो उत्साह आहे ना तोच उत्साह पुढे 365 दिवस तुमच्यात राहो आणि बाकी काहिनाही रे मस्त खुश रहा ❤️\nचला यार,जास्त विचार करू नका ,तुमच्या डोक्यात आता खूप विचार चालू असतील की काय करू ,कस होईल ,मला जमेल ना ,सगळं ठीक होईल ना ,तर हे विचार पाहिले काढून टाका कारण सगळं एक no होणार आहे ,तुम्ही सुरवात करा कसलाच विचार न करता आणि कामाला लागा.\nजेव्हा एखादी गोष्ट मनापासून करायची ठरवली ना का त्याला कारणं कधीच अडथळा म्हणून येत नाही ,कारण आपल्याला ती गोष्ट पूर्ण करायची असते काहीही झालं तरी ,म्हणून जे काही करत असाल ते मनापासून करा..\nतुमच्या life मध्ये आलेली प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असेल ,आपण जसे आहोत तसे तेही असतील अशी अपेक्षा करू नका ,ते जसे आहेत तसे त्यांना accept करा ,लोक तेव्हाच शिकतात जेव्हा 2 वेगळी माणसं एकत्र येतात मग ते स्वभावाने असो किंवा विचाराने ..\nहोईल सगळं ठीक,तुमच्या life मध्ये जे problems आहेत ते फक्त काही वेळेसाठी असतात ,थोडं वेळ लागतो पण त्याच उत्तर मिळेल तुम्हाला ,ज्यांनी तुम्हाला फसवलं त्यांना पण शिक्षा भेटते तुम्ही काही करू नका कारण तुम्ही आणि ते वेगळे आहात ,Tension घेणं सोडा रे ,आयुष्य अस पटकन डोळ्यासमोरून निघून जात कळत सुद्धा नाही ,जे आहे त्यात आंनदि रहा पैसे कमवा ,खूप कमवा पण जे काही आहे ते स्वतःच्या जीवावर कमवा आणि फक्त कोणाला फसवून नको ,ते टिकतपण नाही ,मागचा वर्ष संपला आहे जे काही असेल ते मागेच ठेऊन पुढे चला ..\nती व्यक्ती जिवंत आहे तेव्हाच त्यांना माफ करा किंवा माफी मागा ,माणसं गेल्यावर त्याचं ओझं राहतं आयुष्यभरासाठी ,कारण काही गोष्टी नसतात आ��ल्या हातात …\nतुलाच तुझे स्वप्न पूर्ण करायचे आहेत ,\nकोणी येणार नाही आहे मदतीला ❤️\nयार एकच आयुष्य आहे मस्त enjoy करा वाया\nतर अस पण चालचं आहे ..\nआयुष्यात काहिझाल तरी स्वतःला संपवणे हा पर्याय कधीच मनात आणू नका ,फक्त एक गोष्टी लक्षात ठेवा की तू आहेस म्हणून सगळं आहे ,तुझ्या जगण्याला अर्थ आहे ,मार्ग सगळ्या गोष्टींवर निघतो ,तुझ्यापेक्षा महत्वाच काहीच नाही आहे ..\nShare करणं,चुकीचं नाही आहे यार पण काय होत कधी कधी आपण समोरच्या व्यक्तीला आपलं समजून सगळं सांगून टाकतो आणि ते त्याच गैरफायदा घेतात ,सगळे तशे नसतात रे पण काहीही सांगताना जरा विचार करून सांगत जा ,Emotionally चूका जास्त होतात …\nलोकांना दाखवण्यासाठी काही करू नका रे ,लोक एक दिवस चांगले बोलतील पण दुसऱ्यादिवशी मागून शिव्याच घालणार आहेत ,मला नाही माहीत तुम्ही काय करत आहात ,तुम्ही कुठल्या परिस्थिती मध्ये आहात ,तुमचे काय स्वप्न आहेत ,मला फक्त एवढं माहीत आहे की जर तुम्ही ठरवलं ना तर सगळं शक्य आहे ,जर तुम्ही ठाम राहिलातना तर काहीही करू शकता ,कारण मला तुमच्यावर विश्वास आहे …\nकधी कधी,सकाळी उठल्यावर खूप negative विचार येतात की काय चाललंय यार life मध्ये ,सगळ्या गोष्टी तुमच्या विरुद्ध होत असतील ,पण तेव्हा फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की आपलला शेवटचा ध्येय काय आहे ते ,कारण तीच एक अशी गोष्ट आहे जी तुम्हाला motivate करत राहील शेवटपर्यंत .\nजेव्हा लोक धोका किंवा फसवतील ना तेव्हा काही न बोलाता पुढे निघून जायचं आणि आपलं काम करायचं त्याची शिक्षा त्यांना नक्की मिळेल .\nजेव्हा डोक्यात खूप प्रश्न असतील ना की आता काय करू,काहीच मार्ग दिसत नाही आहे ,तेव्हा स्वताला विचारा की मग इथपर्यंत येण्याच काय कारण होत ,मग आधीच हार मानायची ना ,तुम्हाला तुमचं उत्तर मिळेल ..\nकाहीच नाही आहे करायला अस कधीच नसतं यार ,एकतर तुम्ही आळशी आहात किंवा तुम्हाला स्वतःहूनच काही करायचं नाही आहे कारण ज्यांना काही करायचं असतं त्यांना अशे प्रश्न डोक्यात सुद्धा येत नाही .\nस्वताला नेहमी सांगत रहा तुम्ही इथे एकटे नाही आहात ,सगळ्यांची तीच परिस्तिथी आहे ,तुम्ही स्वताच आणि तुमच्या परिवाराचा जीवन वाचवण्यासाठी तुम्ही घरात आहात बाकी काही नाही ,स्वताला एकटे कधीच समजू नका सगळे तुमच्या सोबत आहे मनाने …❤️\nनात टिकवायच्या प्रयत्नात हरलात तरी चालेल ,कारण एका बाजूने कितीही प्रयत्न केले तरी दुसऱ्या बाजूने पण तेवढेच प्रयत्न झाले पाहिजे तेव्हाच नात टिकतं ,\nपण तुम्ही समाधानी व्हा कारण तुम्ही पूर्ण प्रयत्न केलेत म्हणून ..\nआयुष्यात नेहमी स्वतःला आणि स्वतःमुळे दुसर्यांना आंनद देण्याचा प्रयत्न करा ,\nत्याने जो समाधान भेटतो ना आपल्याला तो कशातच नाही आहे ,\nकारण जेव्हा दुसर्यांच्या चेहर्यावर आपल्यामुळे smile येते ना तेव्हा ती feeling वेगळीच असते …\nह्यातून तुम्हाला काही शिकायला भेटलं असेल तर comment करा आणि share ही post ज्यांना ह्याची गरज आहे .\nजेव्हा सोबत कोणी नसतं ना तेव्हा फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की\nआयुष्यातील काही कठीण प्रवास तुम्हा एकट्यालाच करावा लागतो ..\nआयुष्यात खूप माणसं भेटतील काही गरजेपुरता असतील ,काही निस्वार्थी\nअसतील फरक ओळखायला शिका..\nकसला विचार करताय,वेळ निघून चालली आहे ,सुरवात करा ,कामाला लागा जे काही करत असाल ,जे काही स्वप्न असतील त्यासाठी ,सोपं नसेल ,पण मला माहित हवं तुम्ही करू शकता ,मला माहित आहे तुमच्यात तेवढी क्षमता आहे ,स्वतावर विश्वास ठेवा ,एक दिवसात काही बदलत नाही पण रोज ती सवय लागली का आयुष्य मात्र बदलतं …\nपाय खेचण्यासाठी खूप लोक असतात यार पण पुढ ढकलण्यासाठी कोणी नसतं ,\nही गोष्ट कायम लक्षात ठेवा आणि हार मनू नका .\nतुमच्या life मध्ये एक असा point येईल जिथे तुम्हाला निर्णय घ्यावा की तुम्हाला वेगळं आयुष्य जगायचं आहे का तेच आयुष्य जगायचं आहे ,यातील 95% लोक तेच आयुष्य जगायचं आहे असं निर्णय घेतात मग ते जे काही कारण असेल ,फक्त मग त्यांनतर रडत बसू नका की कारण तेव्हा वेळ निघून गेलेली असेल ,जे आहे त्यात आनंदी रहा …\nजे काही करायचं अशे दुसऱ्याला आवडेल म्हणून नाही तर स्वतःला आवडेल म्हणून करा ,Body बनवा त्यांना आवडेल म्हणून नाही स्वताःहाच्या personality साठी ,मस्त रहा लोक चांगले बोलतील नाहीतर स्वतःच एक नाव निर्माण करण्यासाठी ,जे आवडतं ते करा पण फक्त त्यांना आवडेल म्हणून नको ,नाहीतर मग जगण्याला मजा रहात नाही यार ..\nहे पण वाचा ⇓⇓\nआत्मविश्वास वर आधारित मराठी प्रेरणादायी सुविचार\nRejection मराठी प्रेरणादायी सुविचार\nकाहीही नसतं यार सगळं तुमच्यावर असतं ,हे नाही जमत ,हे होत आहे ,ही सगळी कारणं असतात हे स्वतःला पटवून द्या कारण इथे खूप जण तुमच्याहून जास्त मेहनत घेत आहेत आणि म्हणून ते तुमच्या पुढे आहे हे लक्षात घ्या आणि एक निर्णय घ्या …\nआज,जे काही घडलं असेल तुमच्यासोबत वाईट ,दुःख देणार त्याच विचार या क्षणाला सोडून द्या ,कारण जे झालं आहे त्याबद्दल विचार करून फक्त त्रास होणार आहे ,आता पुढे काय करायचं आहे त्याच विचार करा कारण आपल्याला पुढे जायचं आहे …\nत्रास ,दुःख ,सहन करावंच लागेल ,इथे कोणाला काहीच सहज नाही मिळणार आहे ,जरा वेगळा विचार करावा लागेल ,जे नाही केलं ते करावं लागेल ,नवीन सुरवात करावी लागेल ,जमेल नाही जमेल पुढची गोष्ट आहे ,करायला घ्या ,चूक होतील ,निर्णय चुकतील ,चालतील त्यातून तुम्ही शिकाल आणि पुढे जाल..\nहा तूच ,एक गोष्ट लक्षात ठेव तुझा रंग तुझी personality सांगत नाही ,तुझं वागणं सांगत …\nPast stories मुळे आपली future stories बिघडू नये याची काळजी घ्या नाहीतर जे गेलं ते कधीच आपलं नव्हतं पण जे आहे ते पण हातातून निघून जाईल ..\nआयुष्यात जगणं खूप गोष्टी कठीण असतात पण अशक्य तर नसतात ना ..\nलोक हे बोलतात,लोक ते बोलतातअरे लोक बोलतच राहणार आहेत आयुष्यभरतुम्ही चांगलं करा किंवा वाईट करामग तुम्ही ते ऐकून काहीच नाही करणार आहात का life मध्ये ,अरे सोडा त्या लोकांचं ऐकणं ,ते लोक तुम्हाला पोसायला नाही येणार आहेत हे कायम लक्षात ठेवा …\nतुम्हाला माहीत आहे का ,तुमच्या सगळ्यांची life एकदम मस्त होणार आहे फक्त ही जी वेळ आहे ना ती जरा वाईट आहे ,थोडे patience ठेवा ,मेहनत घ्या अजून ,जे नाही आवडत ते करावं लागेल ,थोडं सहन कराव लागेल कस आहे ना ‘ कुछ पाने केलीये कुछ खोना पडता हे ‘..\nजेव्हा सर्वात जास्त गरज असेल ना तुला आणि तेव्हा जी माणसं\nतुझ्यासोबत असतील ती खुरी आपली माणसं ..\nतुमचा आजचा शेवटचा दिवस आहे ..\nअस समजून जगायला शिका कधी कंटाळा येणार नाही आयुष्याच्या.\nआयुष्यात खूप लोक भेटली काहींनी हसवल ,फसवलं ,रडवलं ,चल ठीक आहे तसपण सगळे सारखे कुठे असतात ,मी adjust केलं आहे आता माणसांसोबत आणि जगासोबत ,तुम्ही ही करा ..\nसोपं काहीच नसतं यारपण मग काय सोडून देयचं का आयुष्य जगणं ,सोडून देयचं का स्वप्न बघणं ,सोडून देयचं का प्रेम करणं ,अशीच कुठलीच गोष्ट नाही आहे जी सोपी असते..\nकरा अजून लोकांचा विचार ,फक्त जेव्हा एकटे पडाल ना आयुष्यात\nतेव्हा ते लोक तुमच्या मदतीला येतात का ते बघा ..\nलोकांच्या बोलण्याने तुमच्या आयुष्यात फरक पडत असेल तर खूप कठीन आहे ,\nकारण मग तुम्ही स्वतःचे निर्णय कधी एकटे नाही घेऊ शकत आणि नेहमी लोकांचाच विचार करत रहाल ..\nआयुष्यातील प्रत्येक दिवशी एवढी मेहनतकी एक दिवस आरश्या��� स्वतःला बघून स्वतावर गर्व झाला पाहिजे आणि वाटलं पाहिजे की यार तू करून दाखवलंस ❤️\nतयार करा स्वतःला कुठल्याही परिसतिथुन स्वतःला सावरण्यासाठी ,खंबीर बनवा स्वतःलाकाही ठाम निर्णय घेण्यासाठी ,कारण इथे लोक फक्त तुमच्या एक चुकीची वाट बघत आहेतुम्हाला खाली खेचण्यासाठी ,ती संधी त्यांना देऊ नका …❤️\nहा क्षण महत्वाचा आहे यार ,माहीत आहे तुमच्या life मध्ये problems आहे म्हणून तुम्हाला कशात interest नाही राहिला आहे,पण हेच ते क्षण असतात जे दुःखात पण सुख देतात ,उद्या आपण असू नसू कोणाला माहीत आहे यार ,म्हणून मस्त enjoy करा आजचा क्षण ,आजचा दिवस कारण काही गोष्टी आणि दिवस परत येत नाहीत ..\nकाय असतं रे life मध्ये लोकांशी दोन गोष्टी चांगल्या बोलायच्या भेटल्यावर ,शेवटी लोक तुम्हाला तुमच्याकडे किती पैसे आहेत यानी नाही तर तो व्यक्ती स्वभावाला कसा होता याने लक्षात ठेवतील ….\nसोडा यार आता जे काही रुसवे – फुगेव असतील आपल्या जवळच्या व्यक्तीवर ते ,माहीत आहे खूप कठीण असतं पण तेच धरून आपण पुढे तर नाही जाऊ शकत ना ,नेहमी मीच का अस प्रश्न आला तरी थोडं कमीपणा घ्या जाऊद्या यार सगळे आपलेच आहेत ,एक msg किंवा call करा आणि बोला त्यांच्याशी .\nआपल्याला आपले स्वप्न पूर्ण करायचे आहेत ,सोबत कोणी नुसुद्या काही हरकत नाही ,वाईट वेळेत फक्त तुम्ही एकेटच असतात,लोक तेव्हाच येतात जेव्हा तुम्ही famousहोतात किंवा खूप मोठं काम करतात ,कोणाला जे बोलायचं आहे ते बोलुदे ,आपण जे ठरवलं आहे ते पूर्ण करायचं आहे ,जे काही अडथळे येतील त्यांना सामोर जाऊन.\nउठा यार ,लोक तिकडे त्यांचे स्वप्न पूर्ण करायला केव्हाचे जागे झालेत आणि तुम्ही फक्त झोपूनच मोठे मोठे स्वप्न बघत आहात ,सवई मोडाव्या लागतील यार कारण तुम्हाला जे करायचं आहे ते सोपं नाही आहे ,त्यासाठी काहीतरी वेगळं करावं लागेल …\nकाल जे काही घडलं असेल ते आता सोडून द्या ,कारण प्रत्येक नवीन दिवस तुम्हाला संधी देतो जे नाही जमलं ते करण्याची ,जे अश्यक्य आहे ते श्यक्य करण्याची ,जे अवघड आहे ते सोपं करण्याची कारण अशी कुठलीच गोष्ट नाही आहे जी तुम्ही नाही करू शकत …\nमला तुला जिंकताना बघायचं आहे, मला तुला तुझे स्वप्न पूर्ण करताना बघायचं आहे ,मला तुला स्वतःच्या पायांवर उभं राहताना बघायचं आहे ,मला तुला हसताना बघायचं आहे,मला तुला एक सुंदर आयुष्य जगताना बघायचं आहे कारण मला तुला मोठं होताना बघायचं ..��️\nआपण नेहमी आयुष्याला शिव्या घालतो की आयुष्य अस आहे आणि ते तस आहे पण तूम्ही त्यात काय केलंय हे स्वतःला विचारा ,आपल्या चुका ,आपले दुःख दुसऱ्यांवर लोटू नका ,आयुष्य चांगलं असतं फक्त आता तुम्ही त्या situation मध्ये नाही आहात म्हणून तुम्हाला सगळे वाईट दिसत आहेत …\nआयुष्यात वेळ लागला तरी चालेल पण नाव अस कमवा की प्रत्येकाचा तोंडावर तुमचं नाव असलं पाहिजे ,तुम्हाला लोकांनी तुमच्या कामावरून ओळखलं पाहिजे कारण नाव आपोआप लक्षात रहात,आणि हे कोणाला दाखवण्यासाठी नाही स्वतःसाठी आणि आपल्या आई-वडीलांसाठी करायचं आहे ,मग लागुदे कितीही वेळ जे करायचं आहे ते करायचंच आहे .\nकोणी काही बोलुदे ,मला माहित आहे ना तुम्ही strong आहात ,मला माहित आहे तुम्ही सगळ्या problems ला सामोर जाऊ शकतात ,मला माहित आहे तुम्ही करू शकता ,मला माहित आहे तुमच्यासाठी सगळं शक्य आहे ,फक्त स्वतावर विश्वास ठेवा माझा आहेच .\nपरिस्तिथी वाईट असली तरी आयुष्य वाईट नसतं ,\nकारण परिस्तिथी बदलणं आपल्या हातात असतं ..\nज्या दिवशी तुम्हाला जे आहे त्याची किंमत कळेल ना त्या\nदिवसापासून तुम्ही आनंदाने आयुष्य जगायला सुरवात कराल ..\nअस काही नसतं की मी असा आहे म्हणून माझ्यासोबत कोणी नाही ,तो तसा आहे म्हणून त्याच्याशी सगळे friendship करतात ,हे negative विचार येतात कारण तेव्हा आपण एकटे असतो आणि आपणच नवीन नवीन कारणं शोधत असतो की अस का होत आहे ,पण जे होईच असतं तेव्हाच होत थोडं patience ठेवा .\nडोळे पुसा यार आणि त्यांच्यासाठी तर अजिबात रडू नका ज्यांना काही फरक पडत नाही तुमच्या रडण्याने ..मी आहे ना तुमच्यासोबत ,स्वतःला कधी एकटं समजू नका ,अशे खूप लोक भेटतील तुम्हाला मग काय असच रडत राहणार आहात ,तुमचे अश्रूंची किंमत त्यांना नसली तरी मला आहे कारण मला तुम्हाला हसताना बघायचं आहे ..\nजर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही जे आयुष्य जगत आहात ते खूप वाईट आहे ,\nम्हणजे तुम्ही अजून आयुष्य जगलात नाही आहात यार कारण तुमच्यासारखे नशीबवान सगळेच नसतात …\nसोडून देयचंछोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून स्वतःला त्रास करून घेण,Move on करा यार ,तिथेच थांबून फक्त तुम्ही मागे राहणार आहात ,जे काही वाद ,रुसवे, फुगवे असतील ते सोडून देयचे कारण आपल्याला एक सुंदर आयुष्य जगायचं आहे यार ,तुम्हाला काही कठोर निर्णय घ्यावे लागतील आपला ego बाजूला ठेऊन तेव्हाच त्याच result भेटेल ..\nStandard राहणीमानात आणि बोलण���यात जरूर असावा\nपण त्याआधी तो विचारात पण असावा लागतो ..\nजास्त विचार करू नकोस यार\nतू हा तूच मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे,\nतू जे ठरवलं आहेस त्यात तू यशस्वी होशील ,\nकारण मला माहित आहे तुझ्यात तेवढी क्षमता आहे ,\nआता फक्त एवढंच विचार कर की तुला ते पूर्ण करायचे आहे..\nTension नका घेऊ रे,तुम्हाला काय वाटतं फक्त दुःख तुम्हालाच असतात का ,अस tension घेऊन solution नाही निघत यार ,फक्त स्वतावर विश्वास ठेवा की आम्ही ह्यातूनपण बाहेर पडू शकतो ,मग बघा सगळ्या गोष्टी आपोआप चांगल्या होत जातात..\nजे कोणी माझ्यावर doubt घेत असतील की ह्याला /हिला काही जमणार आहे की नाही आयुष्यात ,का आशेचा रहाणार आहेत ,त्यांना एकच सांगायच आहे की तुम्ही माझं जास्त विचार करू नका कारण मला काही फरक पडत नाही त्याच्याशी मग कश्यासाठी स्वताच वेळ वाया घालवत आहात ..\nProblems अजून येतील ,दुःख अजून येतील ,वेदना आजून होतील ,तुम्ही तयार अहात ना कारण ज्याचे स्वप्न तुम्ही बघत आहात ते सोपं नाही आहे पण तुम्ही तयार असाल तर सगळं शक्य आहे …\nजर तुम्हाला मनापासून एखादी गोष्टी करायची ठरवली ना का\nमग ती तुम्ही पूर्ण करू शकता फक्त तशी जिद्द पाहिजे ..\nनंतर करू अस विचार सोडून द्या ,जे काही असेल ते आजच करायला घ्या ,वेळ निघून चालली आहे ,नंतर नंतर करता आयुष्य संपून जाईल हे लक्षात ठेवा ,इथे आपल्याला उद्याच माहीत नाही तर नंतर च कुठे घेऊन बसलात ,चांगली वेळ आणि चांगला मुहूर्त आजच आहे ..\nचुका होईलाच पाहिजेत ,Life मध्ये कुठलही काम करताना सगळंच perfect होईल असं नाही ,खूप चूका होतील ,failures येतील ,तेव्हाच तर तुम्हाला Reality ची जाणीव होईल ना ,की कुठलही काम सोपं नसतं ,आणि अशेच सगळे जण पुढे पुढे जातात आणि मोठे होतात आणि आपण perfect बनत जातो ..\nजर स्वतःला मोठं बनवायचं असेल तर अपेक्षा दुसऱ्यांकडून कमी आणि स्वतःकडून जास्त पाहिजेत …Life मध्ये सगळं करा ,पैसे खर्च करा ,स्वतःसाठी घर घ्या ,आयुष्य enjoy करा ,पण जे आहे ते स्वतःच्या जीवावर करा , तरच त्याला खरी मजा आणि समाधान आहे …\nजर स्वतःला मोठं बनवायचं असेल तर अपेक्षा\nदुसऱ्यांकडून कमी आणि स्वतःकडून जास्त पाहिजेत …\nतू Motivation वर का लिहितोस \nकारण काय आहे ना हल्ली लोक आपलं खूपस वेळ त्यात घालवत आहेत ज्याने काहिनाही होणार आहे उलट स्वताला जास्त त्रास करून घेत आहेत ,\nआणि अशे 70% लोक आहेत हे आज पण प्रेम या गोष्टीतून बाहेर आले नाही आहेत अजून आणि त्याचीच ��र मला भीती आहे रे .\nतुम्ही स्वताच आयुष्य तर फुकट घालवाल पण त्या आई-वडिलांचा पण विचार करा की त्यांच्यावर काय दुःख कोसळल असेल तुमच्या अश्या या वागण्यानी.\nम्हणून मी ठरवलं की याची खूप गरज आहे आताच्या पिढीला कारण काय असत ना वाईट गोष्टी करायला वेळ लागत नाही पण चांगल्या गोष्टी करायला आणि ते प्रत्यक्षात उतरवायला वेळ लागतो आणि तेच विचार बदलण्यासाठी हा प्रयत्न आहे.\nआणि मी थोडा protective आहे रे मला नाही आवडत जेव्हा कोणी मला त्याचे stories सांगतात आणि मला कोणी रडताना बघायला तर नाहीच आवडत specially आपली family मधले .\nम्हणून मी आज घेऊन आलो आहे तुमच्यासाठी 70+ बेस्ट प्रेरणादायी सुविचार ,जेणेकरून तुमच्या आयुष्यात ही काही चांगले बदल येतील\nजर तुम्हाला हे प्रेरणादायी सुविचार आवडले असतील ,तर comments मध्ये कळवा आणि\nतुम्हाला कुठल्या प्रकारचे सुविचार बघायला आवडतील तेहि कळवा ,\nआणि तुम्ही हे सुविचार share करू शकता ज्यांना याची खूप गरज आहे,धन्यवाद.\nखुप खुप छान 👌👌👌👌\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://www.vishvasnews.com/marathi/viral/fact-check-jk-scribes-picture-viral-claiming-to-be-that-of-ravish-kumar/", "date_download": "2022-01-23T21:25:06Z", "digest": "sha1:56YTKNYQROJBZLBH4SVEURSBRZQJNMVV", "length": 14917, "nlines": 111, "source_domain": "www.vishvasnews.com", "title": "Fact Check: A senior journalist's picture goes viral claiming to be that of Ravish Kumar. - Fact Check: काश्मीरच्या वरिष्ठ पत्रकाराचे चित्र रवीश कुमारच्या नावाने व्हायरल", "raw_content": "\nFact Check: काश्मीरच्या वरिष्ठ पत्रकाराचे चित्र रवीश कुमारच्या नावाने व्हायरल\nविश्वास न्यूज च्या तपासात रवीश कुमारच्या नावावर व्हायरल होत असलेली पोस्ट खोटी सल्याचे समोर आले. चित्रात फयाज बुखारी आहेत.\nविश्वास न्यूज (नवी दिल्ली): सोशल मीडिया वर सध्या एनडीटीव्ही चे पत्रकार रवीश कुमार आणि चॅनेल चे पूर्व पत्रकार फयाझ बुखारी यांचे एक छायाचित्र खोट्या दाव्यासह व्हायरल होत आहे. यात व्यंगात्मक स्वरूपात लिहले आहे कि दानिश सिद्दीकी सोबत अफगाणिस्तान मध्ये काय झाले हे माहिती करून घेण्यासाठी रवीश कुमार यांना पाठवायला हवे. सोबतच एक पत्रकार जमिनीवर दिसतात. यूजर्स दावा करत आहेत कि चित्रात रवीश कुमार आहेत. आमच्या तपासात व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे समोर आले. चित्रात दिसत असलेले पत्रकार फयाज बुखारी आहे आणि त्यांचे छायाचित्र २००६ चे आहे.\nकाय होत आहे व्हायरल\nफेसबुक पेज ‘India272+’ ने 22 जुलै रोजी एक पोस्ट अपलोड केली आणि त्यात लिहले: ‘दान��श सिद्दीकी के साथ क्या हुआ था ये जानने के लिए रवीश कुमार को अफगानिस्तान भेजना चाहिए ये जानने के लिए रवीश कुमार को अफगानिस्तान भेजना चाहिए क्योंकि खतरों से खेलने वाला अकेला यही पत्रकार है क्योंकि खतरों से खेलने वाला अकेला यही पत्रकार है\nपोस्ट मध्ये डॅनिश सिद्दीकी व्यतिरिक्त अजून एका पत्रकाराचे चित्र दिसत आहे.\nफेसबुक पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.\nहि पोस्ट आम्हाला सोशल तमाशा नावाच्या फेसबुक पेज वर देखील मिळाली. इथूनच हि सगळीकडे व्हायरल झाली.\nविश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट चा तपास गूगल रिव्हर्स इमेज सर्च पासून काळे. व्हायरल छायाचित्र सर्च करताना आम्हाला एनडीटीव्ही चे युट्युब चॅनेल मिळाले. तिथे आम्हाला 27 अगस्त 2013 रोजी अपलोड केलेले ब्लूपर व्हिडिओ मिळाले (Bloopers) मिळाले. ह्याच्या सुरुवातीला आम्हाला एक व्यक्ती दिसतो ज्याला व्हायरल पोस्ट रवीश कुमार असल्याचे सांगितले गेले आहे.\nतपासादरम्यान विश्वास न्यूज ने एनडीटीव्ही च्या संपादकीय टीम सोबत संपर्क केला. आम्हाला सांगितले गेले कि, व्हिडिओ मधला व्यक्ती रवीश कुमार नसून, जम्मू काश्मीर चे पूर्व संवाददाता फयाज बुखारी आहे.\nतपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही विविध कीवर्डस वापरून गूगल सर्च केले. आम्हाला एनडीटीव्ही च्या साईट वर 21 मे 2006 रोजी अपलोड केलेली एक बातमी मिळाली. यात सांगितले गेले कि काँग्रेस च्या रॅली च्या वेळी एका हमल्यात सात लोकं मारले गेले. हि बातमी श्रीनगर मधून फयाज बुखारी यांनी रिपोर्ट केली होती. व्हिडिओ मध्ये ते जमिनीवर झोपलेले दिसतात.\nतपासाच्या पुढच्या टप्प्यात विश्व्स न्यूज ने सरळ फयाज बुखारी यांना संपर्क केला. त्यांच्याससोबत आम्ही व्हायरल पोस्ट व्हाट्सअँप वर शेअर केला. आता रॉयटर्स मध्ये कार्यरत असलेल्या फयाज मी सांगितले, व्हायरल चित्र २००६ चे आहे.\nफेसबुक पेज India272+ ला सत्तावीस लाख पेक्षा जास्ती लोकं फॉलो करतात. या पेज ला २ फेब्रुवारी २०१३ साली बनवण्यात आले होते पेज वर आम्हाला एका विशिष्ठ राजनेतिक पक्षाचे कन्टेन्ट दिसले.\nनिष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात रवीश कुमारच्या नावावर व्हायरल होत असलेली पोस्ट खोटी सल्याचे समोर आले. चित्रात फयाज बुखारी आहेत.\nFact Check: राघव चड्ढा च्या नावावर सोशल मीडिया वर व्हायरल होत असलेले वक्तव्य खोटे\nFact Check : भाजप खासदार रवी किशन चा 2017 साल चा व्हिडिओ खोट्या दाव्यासह व्हायरल\nFact Check: ही व्यक्ती 800 मुलांचा वडील नाही, लोक विनोदाच्या उद्देशाने लिहिलेल्या काल्पनिक लेखाला खरे समजून शेअर करत आहेत\nFact Check: इंग्लंड च्या ट्रेन ऑफ लाईट्स चा व्हिडिओ तेजस ट्रेन च्या नावाने व्हायरल\nFact Check: गुजरात चे चित्र अयोध्याच्या नावाने व्हायरल\nFact Check: बॉलीवूड च्या कलाकारांनी बिपीन रावत ह्यांच्या निधनानंतर श्रद्धांजली दिली होती, व्हायरल दावा खोटा\nFact Check: कलबुर्गी च्या रामनवमी चा जुना व्हिडिओ आता अमरावतीच्या नावावर व्हायरल\nFact Check: मंदिरात नाही, घरांमध्ये लागली होती आग, व्हिडिओ सांप्रदायिक दाव्यासह व्हायरल\nFact Check: व्हायरल पोस्ट मध्ये दिसत असलेली मुलगी पाकिस्तानी नाही, इराणी आहे, पोस्ट दिशाभूल करणारी आहे\nFact Check: शाळेच्या पुस्तकांवर टॅक्स लागत असल्याचा दावा खोटा, टॅक्स फ्री असतात पुस्तकं\nFact Check : दवाखान्याच्या उदघाटनाचे ६ वर्ष जुने छायाचित्र आता खोट्यादाव्यांसह होत आहे व्हायरल\nFact-Check: जेवणात काळ्या मिरची चा उपयोग केल्यानी कोरोनाव्हायरस चा उपचार किंवा बचाव शक्य नाही, व्हायरल पोस्ट खोटी आहे\nFact Check: राघव चड्ढा च्या नावावर सोशल मीडिया वर व्हायरल होत असलेले वक्तव्य खोटे\nFact Check : भाजप खासदार रवी किशन चा 2017 साल चा व्हिडिओ खोट्या दाव्यासह व्हायरल\nFact Check: ही व्यक्ती 800 मुलांचा वडील नाही, लोक विनोदाच्या उद्देशाने लिहिलेल्या काल्पनिक लेखाला खरे समजून शेअर करत आहेत\nFact Check: भाजप आमदार रवींद्र नाथ त्रिपाठी ह्यांनी राजीनामा दिल्याचा दावा करणारा खोटा लेटर पॅड व्हायरल\nFact check: बर्फातून वाचवलेल्या मुलीचा व्हिडिओ पाकिस्तान मधील नाही, भारतातला\nFact Check: के न्यूज च्या ग्राफिक प्लेट मध्ये छेडछाड, योगी आदित्यनाथ सपामध्ये रुजू होण्याबद्दल बोलले नाहीत\nFact Check: दिलजीत दोसांझने हे वक्तव्य केले नाही, त्यांच्या नावाने व्हायरल होत असलेले हे ट्विट खोटे आहे\nFact Check: आपल्या लहान मुलांसोबत फिरत असलेल्या वाघिणीचा व्हिडिओ आता महाराष्ट्राच्या नावाने व्हायरल\nFact Check: अमिताभ बच्चन यांच्या लुक अलाइकच्या मृत्यूच्या नावाने दुसऱ्या डुप्लिकेटचा व्हिडिओ व्हायरल झाला\nFact Check: सचिन तेंडुलकर रमाकांत आचरेकर ह्यांच्या अंत्यविधीच्या सामील झाले असतानाचे चित्र खोट्या दाव्यासह व्हायरल\nआरोग्य 15 राजकारण 365 विश्व 4 व्हायरल 369 समाज 162 स्वास्थ्य 9\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/chaturang/emotions-are-important-in-life-226743/", "date_download": "2022-01-23T21:32:47Z", "digest": "sha1:FZRIY3D72PMRKPUCEQSFKRBYTOPU35PA", "length": 30396, "nlines": 275, "source_domain": "www.loksatta.com", "title": "भावनाप्रज्ञ – Loksatta", "raw_content": "सोमवार, २४ जानेवारी, २०२२\nजीवनात यशस्वी व्हायचे असेल तर आपला भावनांक महत्त्वाचा आहे.\nजीवनात यशस्वी व्हायचे असेल तर आपला भावनांक महत्त्वाचा आहे. बुद्धय़ांक वरच्या पातळीवर असेल, परंतु भावनांक कमी असेल तर अशांचं जीवनात यशस्वी होण्याचं प्रमाण कमी असतं. आपली भावनिक बुद्धिमत्ता वाढवायची असेल तर ती नक्कीच वाढवता येते. ज्यावेळेस पालक म्हणून किंवा शिक्षक म्हणून आपल्याला आपल्या भावना ओळखता येतील त्यावेळेस आपण मुलांच्याही भावना ओळखू शकू. एवढंच नाही तर त्यांना भविष्यात भावनाप्रज्ञ करू शकू.\n त्यात काय आहे घाबरण्यासारखं\n‘शिव्या द्यायला शिकलाय आजकाल चिडतो किती चार रट्टे मारा म्हणजे येईल सरळ. ’\n‘रडते कसली गं सारखी काही झालं की रडायचं, रडायचं. बास कर आता ते.’\nमुलं घाबरत असली, चिडली किंवा रडली की त्यांना सर्वसाधारणपणे या अशा प्रतिक्रिया दिल्या जातात. यातून नकळतपणे आपण त्यांच्या भावना दडपत असतो. त्यांना भावना दडपायला शिकवत असतो. मात्र भावना दडपण्याऐवजी त्यांना ओळखलं पाहिजे. अशा वागण्यामागचं मूळ कारण शोधलं पाहिजे. भावना व्यक्त करायच्या असतातच, त्या नाही केल्या, दडपवल्या तर त्याचा मनावरच नाही तर शरीरावरही वाईट परिणाम होतो. म्हणून भावना योग्य पद्धतीने मोकळ्या करणंही तितकंच आवश्यक\nमुलांच्या भावनांना हात घालण्याआधी आपल्याला स्वत:त डोकावून बघता आलं पाहिजे. आपण स्वत:ला कितपत ओळखतो आपण जसे आहोत तसं स्वत:ला स्वीकारलं आहे का आपण जसे आहोत तसं स्वत:ला स्वीकारलं आहे का आपल्या भावना आपल्याला ओळखता येतात का आपल्या भावना आपल्याला ओळखता येतात का त्या योग्य पद्धतीने व्यक्त करता येतात का त्या योग्य पद्धतीने व्यक्त करता येतात का एखादी चमत्कारिक किंवा अनपेक्षित परिस्थिती उभी राहिली तर आपण गडबडून, गोंधळून जातो की त्यातून शांतपणाने वाट काढतो एखादी चमत्कारिक किंवा अनपेक्षित परिस्थिती उभी राहिली तर आपण गडबडून, गोंधळून जातो की त्यातून शांतपणाने वाट काढतो आपली स्वत:ची -मग ती छोटी असोत किंवा मोठी – ध्येयं ठरवलेली आहेत का आपली स्वत:ची -मग ती छोटी असोत किंवा मोठी – ध्येयं ठरवलेली आहेत का आपल्याला राग आला म्हणून आपण तो व्यक्त करतो, पण त्याचे परिणाम काय होतील याचा जरासा विचार आपण करतो का\nवर दिलेले प्रश्न आपल्याला स्वत:मध्ये डोकवायला लावताहेत. आपण असे प्रश्न स्वगतासारखे मनाशी बोलत असतो. पण स्वत:पुरता सोयीस्कर अर्थ लावून कधी मोकळेही होतो. ‘मी चांगली व्यक्ती आहे, माझा चांगलंच वागण्याचा प्रयत्न असतो. समोरची व्यक्ती माझ्याशी योग्य पद्धतीने वागत नाही,’ असं आपण मनाशीच ठरवतो आणि विषय सोडून देतो, पण हे विषय सोडून न देता त्याच्या नीट पाठीमागे लागलो, यांची प्रामाणिक उत्तरं शोधू शकलो, तर ती भावनाप्रज्ञ होण्यातली पहिली पायरी असेल.\nआपल्या भावना योग्य पद्धतीने १) जाणणारा आणि २) योग्य पद्धतीने व्यक्त करणारा माणूस हा भावनाप्रज्ञ असू शकतो, असं आपण म्हणू.\nभावनाप्रज्ञ नसलेली व्यक्ती नेहमीच काय उद्गार काढत असेल.\n– मला तसं म्हणायचं नव्हतं.\n– मला जरा जास्तच बोलायची सवय आहे.\n– मला काय बोलायचं असतं हेच मला कधी कधी कळत नाही.\nहे आणि असं बरंच काही आपण भावनिकदृष्टय़ा समर्थ आहोत की नाहीत, हे यावरून समजतं. भावनांच्या संदर्भात आपल्याकडे बरंच काही सांगितलं गेलंय, लिहून आलेलं आहे. त्यातलं नेहमी आठवणारं आणि सहज सोपं वाटणारं विनोबांचं वाक्य म्हणजे -प्रसन्नतेपुढे सर्व दु:खे जाती झडोनिया आपण भावनिकदृष्टय़ा समर्थ आहोत की नाहीत, हे यावरून समजतं. भावनांच्या संदर्भात आपल्याकडे बरंच काही सांगितलं गेलंय, लिहून आलेलं आहे. त्यातलं नेहमी आठवणारं आणि सहज सोपं वाटणारं विनोबांचं वाक्य म्हणजे -प्रसन्नतेपुढे सर्व दु:खे जाती झडोनिया प्रसन्नतेने बुद्धीची स्थिरता शीघ्र होतसे\nयातून खरं म्हणजे सुखी- समाधानी जीवनाचं सारच सांगितलं आहे. एकुणात माणसाचा संबंध जिथे येतो, तिथे भावना पोचतात आणि त्यांचा विचारही करावा लागतो.\nनव्या संशोधनाने यावर बराच प्रकाश टाकला आहे. या संदर्भात मेंदूच्या कार्यपद्धतीचा विचार केला तर असं दिसतं, की मेंदूत आपल्या भावनांना एक वेगळी जागा दिलेली आहे. ही जागा म्हणजेच िलबिक सिस्टीम. आनंद, भीती, दु:ख, प्रेम अशा वेगवेगळ्या छटा इथे निर्माण होतात. बाहेरची परिस्थिती अनुकूल किंवा प्रतिकूल झाली की त्यानुसार आपोआप भावना निर्माण होतात. कधी मनातूनही भाव निर्माण होत असतात. भावना निर्माण झाल्या की त्या व्यक्त करण्यासाठी या सिस्टीमकडे शरीर रक्���पुरवठा करतं. म्हणजे समजा, अचानक आपली आवडती मत्रीण दिसली की, आपण हसतो, हात हातात घेतो. आपल्याला आनंद होतो. अशा क्रिया करण्यासाठी रक्तपुरवठा त्या अवयवाकडेच असावा लागतो.\nया उलट आपल्याला दु:ख झालं की आपल्या डोळ्यात पाणी येतं. निराशा दाटून येते. जिथे आहोत तिथून दूर निघून जाण्याचा आपण प्रयत्न करतो. यासाठी सुद्धा रक्तपुरवठा िलबिक सिस्टीमकडेच असावा लागतो.\nभावना या बऱ्याचदा बाह्य परिस्थितीवर अवलंबून असतात. पण त्यांचं नियमन आपल्या मनाकडे घ्यावं. यावर एक महत्त्वाचं संशोधन डॅनिअल गोलमन यांनी केलं आहे. त्यांनी अभ्यासलेल्या केसेसमधून जे हाती आलं त्यातून त्यांनी भावनिक बुद्धिमत्तेचा सिद्धांत मांडला. हा विषय नीट समजावून सांगण्यासाठी त्यांनी ‘इमोशनल इंटेलिजन्स’ या नावाचं पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकात गोलमन म्हणतात की,\n– माणूस हा भावनांच्या भरात काहीही करू शकतो. बुद्धिमान समजल्या गेलेल्या माणसांच्या हातूनही भावनिक चुका होतात.\n– अशा चुका यशाचं रूपांतर अपयशात करू शकतात.\n– म्हणून आपल्या भावना हुशारीने, बुद्धीच्या साहाय्याने हाताळल्या पाहिजेत.\n– आपल्याला हव्या त्या पद्धतीने भावनांचे नियमन करता येते. त्यासाठी थोडे प्रयत्न करावे लागतात. पण ते जमू शकतं.\nगोलमन यांच्या मते योग्य प्रयत्नाने, स्वत:ला भावनिकदृष्टय़ा समर्थ करता येते. आपल्या नकारात्मक भावनांवर मात करून सकारात्मक भावना वाढवता आल्या की व्यक्ती जीवनात यशस्वी होते. म्हणून ते म्हणतात, केवळ बुद्धय़ांकाला काहीच महत्त्व नाही. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर आपला भावनांक महत्त्वाचा आहे. बुद्धय़ांक वरच्या पातळीवर असेल, परंतु भावनांक कमी असेल तर अशांचं जीवनात यशस्वी होण्याचं प्रमाण कमी असतं.\nआपली भावनिक बुद्धिमत्ता वाढवायची असेल तर ती नक्कीच वाढवता येते. ज्यावेळेस पालक म्हणून किंवा शिक्षक म्हणून आपल्याला आपल्या भावना ओळखता येतील त्यावेळेस आपण मुलांच्याही भावना ओळखू शकू. एवढंच नाही तर त्यांना भविष्यात भावनाप्रज्ञ करू शकू.\nयासाठी आपल्याला आधी ‘स्वत:ला ओळखणं’ ही गोष्ट करावी लागेल. त्यासाठी स्वत:ची मुलाखत स्वत:च घ्यावी आणि ती लिहून काढावी. काय आवडतं, काय आवडत नाही, आनंदी कधी वाटते, अशा स्वरूपाचे प्रश्न त्यात असावेत. लिहून झाल्यावर चार आठ दिवसांनी आपलीच मुलाखत वाचा. कदाचित स्वत:ला ओळखू शकू.\nयानंतरची पायरी आहे –\n‘ स्वत:च्या भावभावना योग्य त्या पद्धतीने नियंत्रित करता येणे.’\n‘मला खूप भीती वाटली म्हणून मी नराश्यात बुडून जायचे का’, ‘मला संताप वाटला की मी दुसऱ्याचा अजिबात विचार न करता माझ्या भावना त्याच्यावर फेकते का’, ‘मला संताप वाटला की मी दुसऱ्याचा अजिबात विचार न करता माझ्या भावना त्याच्यावर फेकते का’, अशा प्रश्नांची उत्तरे मिळाली तर आपल्या भावनांकडे त्रयस्थ व्यक्ती म्हणून पाहता येईल.\nस्वत:ला काही अंशी तरी ओळखलंय असे वाटले तर आपण इतरांच्या भावना जाणून घेऊ शकतो. निदान तशी शक्यता तरी वाढते. म्हणूनच ‘आसपासच्या माणसांना ओळखता येणे, त्यांचे स्वभाव जाणून घेता येणं.’ ही तिसरी पायरी आहे.\nतर चौथी पायरी आहे – ‘आसपासच्या माणसांशी योग्य पद्धतीने व्यवहार करता येणं.’ हे सर्वात महत्त्वाचं. हे साधण्यासाठी पहिल्या तीन पायऱ्यांमधून जाणं आवश्यक. यातली प्रत्येक पायरी म्हणूनच महत्त्वाची आहे.\nमोठय़ा माणसांच्या भावना त्यांना बऱ्याच अंशी नियंत्रित करता येतात, पण लहान मुलांचे तसे नसते. त्यांच्या भावना मोकळ्या असतात. त्यांना राग आला तर ते रागावतात. त्यांना हसू आलं तर ते हसून मोकळे होतात. आणि आनंद वाटला तर तो नाचून व्यक्त करतात. पण ताण, अस्वस्थता अशा गोष्टींचं काय करायचं हे त्यांना समजत नाही. मित्राशी किंवा मत्रिणीशी भांडून घरी आलेलं मूल नुसतच धुमसेल. पण त्यांना आपल्या भावना ओळखता येणार नाहीत. राग थोडा शांत झाल्यावर अशा पद्धतीने गप्पा मारायला हव्यात.\n– नक्की कोणाचा राग आला आहे\n– भांडताना किंवा भांडून निघून येताना कोणाचा राग आला होता\n– तीच रागाची तीव्रता अजूनही आहे का\n– वर निघून येण्यामुळे खेळापासून दूर कोण राहिलंय म्हणजे नुकसान नक्की कोणाचं झालंय\nअशा प्रश्नांच्या खोलात शिरून सोडून दिलं तर मूल कदाचित स्वत:चा विचार करून त्यातून काहीतरी शिकेल. त्याच्या सर्व भावना मान्य करणं महत्त्वाचं आहे.\nलेखाच्या सुरुवातीला दिलेली आपलीच वाक्यं फिरवून या प्रकारे म्हणता येतील का\n ठीक आहे. भीती वाटू शकते. त्यातून बाहेर कसं येऊ या, सांग.’\n‘राग आलाय. शिव्या द्याव्याशा वाटताहेत. ठीक आहे. खोलीत बस आणि भरपूर शिव्या देऊन मोकळा हो.’\n‘ताण आलाय. रडू येतंय. कुणाशी तरी बोल. मोकळेपणाने बोल.’\nअसं आपण बोलू तेव्हा कदाचित भावनाप्रज्ञ होण्याची त्यांच��� पहिली पायरी असेल.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nमराठीतील सर्व कट्टा मुलांचा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.\nएकमेकां साहय़ करती सव्यंग-अव्यंग\nभिवंडीत स्वबळावर काँग्रेसचा झेंडा फडकवा-पटोले\nभारत-आफ्रिका एकदिवसीय मालिका : भारताची पाटी कोरी; निसटत्या विजयासह आफ्रिकेचे एकदिवसीय मालिकेत वर्चस्व; चहरची झुंज अपयशी\nमहिला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धा : यजमान भारताचे आव्हान संपुष्टात; १२ फुटबॉलपटू करोनाबाधित झाल्याने चायनीज तैपेईविरुद्धचा सामना रद्द\nटाटा स्टील मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धा : विदित, प्रज्ञानंद पराभूत; अर्जुन अग्रस्थानी\n‘भाजपची आणीबाणी मोडून काढूया’ उद्धव ठाकरे यांचा घणाघात; देशव्यापी पक्षविस्ताराचे शिवसैनिकांना आवाहन\nयंदा कठोर उपाययोजना की लोकानुनय; ‘लोकसत्ता विश्लेषण’ कार्यक्रमातून अर्थसंकल्पाचा वेध\nमुंबईवर धूलिकणांचे मळभ; तापमानात मोठी घट\nशाळा आजपासून; नियमांबाबत संभ्रम; शिक्षण आणि आरोग्य विभागाच्या धोरणांमध्ये विसंगती\nओमायक्रॉन समूह संसर्गाच्या टप्प्यावर; ‘इन्साकॉग’च्या अहवालातील इशारा\nमध्य वैतरणा धरणावर ऊर्जा प्रकल्पाची निर्मिती; पालिका स्तरावर देशातील पहिला उपक्रम : १०० मेगावॉटची क्षमता\nमुंबईत सुमारे ८८ टक्के रुग्ण ओमायक्रॉनचे; कस्तुरबा प्रयोगशाळेतील जनुकीय अहवालातून स्पष्ट\nप्रसिद्ध अभिनेत्रीची स्तनाच्या कर्करोगाशी झुंज, टक्कल केलेल्या स्थितीत जाहिरातीसाठी केलेले फोटोशूट चर्चेत\nPHOTOS: हाडं गोठवणारी थंडी, सतत पडणारा बर्फ…त्यातूनही लसीकरण सुरूच; आरोग्य कर्मचाऱ्यांच्या चिकाटीला सलाम\nPhotos: बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त कलाकार चेतन राऊत यांनी तब्बल ५० हजार दिव्यांपासून साकारले पोर्ट्रेट\n“मुख्यमंत्री, तुम्ही गप्प का काटकसरीच्या नावाखाली शेतकर्यांचाच गळा घोटला जात असेल तर…”; राजू शेट्टींचा इशारा\nशिवसेनेचा बालेकिल्ल्यातच एकनाथ खडसेंना धक्का, बोदवड नगरपंचायतीवर फडकवला भगवा; गिरीश महाजनही अपयशी\nभाजपाच्या १२ आमदारांच्या निलंबनाच्या याचिकेवरील निर्णय सुप्रीम कोर्टाने ठेवला ���ाखून; ठाकरे सरकारवर ओढले ताशेरे\n“३ लाख से मेरा क्या होगा…”, आयुष शर्मावर आली लोन घेण्याची वेळ\nआयफोनच्या रिंगटोनची नक्कल करणारा हा ‘टॅलेंटेड पोपट’ होतोय VIRAL, ऐकून तुम्हीही व्हाल हैराण\nसोयरे सहचर : ‘अच्छे इन्सान जरूर बन जाओगे\nवेदनेचा हुंकार : लैंगिक शिक्षणाचा हक्क\nवाचायलाच हवीत : हवा आहे ‘चौथा कमरा’\nसप्तपदीनंतर.. : दोघांचं ‘टीमवर्क’\nसप्तपदीनंतर.. : झालो एकमेकांची सावली\nसमष्टी समज : सामाजिक पालकत्व\n‘‘आपण सगळे एकमेकांसाठी कथाच\nकायदा नि ऑनलाइन सुरक्षा\nआयुष्याचा अर्थ : सार्थकी आयुष्य\nवाचायलाच हवीत : हवा आहे ‘चौथा कमरा’\nसप्तपदीनंतर.. : दोघांचं ‘टीमवर्क’\nसप्तपदीनंतर.. : झालो एकमेकांची सावली\nसमष्टी समज : सामाजिक पालकत्व\n‘‘आपण सगळे एकमेकांसाठी कथाच\nसोयरे सहचर : ‘अच्छे इन्सान जरूर बन जाओगे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-SOTH-wimbledon-tennis-sharapova-entered-in-semifinal-5045559-NOR.html", "date_download": "2022-01-23T20:40:19Z", "digest": "sha1:FOJZCIJZVY2UZLQZZOMW757QDNFFKEW2", "length": 6692, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Wimbledon Tennis: Sharapova Entered In Semifinal | विम्बल्डन टेनिस: शारापाेवाची सेमीफायनलमध्ये धडक; पेस-मार्टिनाची अागेकूच - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nविम्बल्डन टेनिस: शारापाेवाची सेमीफायनलमध्ये धडक; पेस-मार्टिनाची अागेकूच\nलंडन - माजी चॅम्पियन मारिया शारापाेवाने मंगळवारी विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दिमाखदारपणे प्रवेश केला. तिने महिला एकेरीच्या अंतिम ८ मधील सामन्यात राेमहर्षक विजयाची नाेंद केली. चाैथ्या मानांकित शारापाेवाने रंगतदार सामन्यात अमेरिकेच्या वांदेवेगेवर ६-३, ६-७, ६-२ अशा फरकाने मात केली. तिने दाेन तास ४६ मिनिटे रंगलेल्या सामन्यात असा विजय मिळवला. यासह तिने अापला अंतिम चारमधील प्रवेश निश्चित केला. दुस-या सेटमधील अपयशातून सावरलेल्या चाैथ्या मानांकित शारापोवाने तिस-या सेटमध्ये बाजी मारून सामना अापल्या नावे केला. यासाठी तिला वेदेंवेगेने चांगलचे झुंजवले. गत सामन्यात अमेरिकेच्या या खेळाडूने लुसीला हरवले हाेेते.\nयाेकाेविकची २२७ मिनिटांची झुंज\nपुरुष एकेरीच्या अंतिम १६ मधील सामन्यात अव्वल मानांकित नाेवाक याेकाेविकला २२७ मिनिटे म्हणजेच तीन तास ४७ मिनिटे झुंज द्यावी लागली. त्यानंतर त्याला राेमहर्षक विजयाची नाेंद करता अाली. जगातील नंबर वन याेकाेविकने लढतीत दक्षिण अाफ्रिकेच्या केविन अँडरसनचा पराभव केला. त्याने ६-७, ६-७, ६-१, ६-४, ७-५ नेे सामना जिंकला. यासाठी त्याला अँडरसनने चांगलेच झुंजवले. सुरुवातीचे दाेन सेट गमावल्यानंतर दमदार पुनरागमन करून याेकाेविकने सामना अापल्या नावे केला. त्याने तिस-या सेटमध्ये बाजी मारली अाणि कमबॅक केले. त्या पाठाेपाठ त्याने चाैथा सेट जिंकून बराेबरी साधली. दरम्यान, दाेन्ही खेळाडूंमध्ये निर्णायक सेटमध्ये अधिकच लढत रंगली. त्यामुळे हा सेट ट्रायब्रेकरपर्यंत खेचला गेला होता.\nपेस-मार्टिना मिश्र दुहेरीमध्ये विजयी\nभारताचा दिग्गज खेळाडू लिएंडर पेसने विजयी माेहीम अबाधित ठेवत मंगळवारी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. त्याने स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगिससोबत मिश्र दुहेरीच्या तिस-या फेरीतील सामना जिंकला. या सातव्या मानांकित जाेडीने अर्टेम सिताक व अनास्तासिया राेडिनाेवाचा पराभव केला. पेस-मार्टिनाने ४८ मिनिटांमध्ये ६-२, ६-२ ने विजयाची नाेंद केली. विजयासह या जाेडीने अंतिम अाठमधील प्रवेश निश्चित केला. मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करणारी पेस अाणि मार्टिना ही पहिली जाेडी ठरली. सानियासाेबत महिला दुहेरीत नशीब अाजमावत असलेल्या मार्टिनाची मिश्र दुहेरीत पेसला महत्त्वाची साथ मिळाली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/maharashtra-coronavirus-news-live-updates-of-28th-december-hailstorm-in-nagpur-and-akola-farmers-worried-649585.html", "date_download": "2022-01-23T22:11:54Z", "digest": "sha1:TI6TON2DEC5J52WX237FUWUGW6ASWNYO", "length": 13540, "nlines": 187, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Maharashtra coronavirus news live updates of 28th december Hailstorm in Nagpur and Akola farmers worried - Live Updates: सांगलीत 47 विद्यार्थिनी कोरोना पॉझिटिव्ह. – News18 लोकमत", "raw_content": "\nLive Updates: सांगलीत 47 वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनी कोरोना पॉझिटिव्ह\nLive Updates: सांगलीत 47 वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनी कोरोना पॉझिटिव्ह\nकोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स\nअधिवेशनात सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार\n'विधिमंडळात 50 जणांना कोरोनाची लागण'\nआमच्या 2 मंत्र्यांना कोरोना झाला - अजित पवार\n'राज्यात ओमायक्रॉनचा फैलाव वाढतोय'\n'कोरोना रुग्ण वाढतायत, काळजी घेणं गरजेचं'\n5 दिवसांत 24 विधेयकं मंजूर - अजित पवार\nचर्चा करून विधेयकं मंजूर केली - अजित पवार\nऐतिहासिक शक्��ी विधेयक मंजूर - अजित पवार\n'महिला शक्तीला बळ देण्याचं काम केलं'\n'सिंधुदुर्गात आमच्या गाडीचं सारथ्य महिलेनं केलं'\nइम्पेरिकल डेटासाठी निधी मंजूर - अजित पवार\n'सर्व विभागांना न्याय दिला, कुणावर अन्याय नाही'\nएकूण 28 विधेयकांवर कामकाज झालं - अजित पवार\n'विदर्भ-मराठवाड्यावर अन्यायाचा आरोप खोटा'\n'ओबीसी अरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नये'\nदोन्ही सभागृहात ठराव मंजूर केला - अजित पवार\n'ठराव निवडणूक आयोगाला पाठवला जाईल'\nविधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता\nविद्यापीठ सुधारणा विधेयक गदारोळात मंजूर\nकुलपतीचे अधिकार कमी केले नाहीत - सामंत\n'विरोधकांकडून चुकीची माहिती पसरवली जातेय'\nउदय सामंतांचं विरोधकांच्या आरोपांना उत्तर\nजमीन बळकावण्याचा प्रयत्न नाही - उदय सामंत\nतसा प्रकार झाल्यास आम्ही हाणून पाडू - सामंत\nप्र-कुलपतीच्या कायद्यात बदल नाही - सामंत\nविधेयक एवढं का झोंबलंय\nविधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचं सूप वाजलं\nआजचा लोकशाहीतील काळा दिवस - फडणवीस\nसर्वात घाबरट आणि पळपुटं सरकार - फडणवीस\nचर्चा न करता विधेयक मंजूर केलं - फडणवीस\nप्रतिगामी पद्धतीनं विद्यापीठांवर कब्जा - फडणवीस\nविद्यापीठ हे राजकारणात नव्हतं - फडणवीस\nविद्यापीठं राजकारणाचा अड्डा बनणार - फडणवीस\n'नवीन शैक्षणिक धोरणाविरोधात हा कायदा'\nदेवेंद्र फडणवीसांची मविआ सरकारवर टीका\n'विद्यापीठांना शासकीय महामंडळ बनवायचंय'\n'सगळ्या प्राधिकारणांवर सरकारची सरशी'\n'राज्यपालांची भेट घेऊ, न्यायालयात जाऊ'\n'प्रत्येक विद्यापीठात भाजप आंदोलन करणार'\n'उद्या पैसे घेऊन डिग्री वाटल्या तरी आश्चर्य नको'\nलोकशाहीच्या प्रथांचं उल्लंघन केलं - मुनगंटीवार\nहा सरकारचा आतंकवाद आहे - सुधीर मुनगंटीवार\n'सरकारकडून अव्यवस्था निर्माण करण्याचं काम'\n'लोकशाहीचं उल्लंघन करत हा कायदा आणला'\nसरकारचे आमदार त्यांच्याच विरोधात - फडणवीस\nदक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत पहिली कसोटी\nआफ्रिकेच्या पहिल्या डावात सर्व बाद 197 धावा\nभारताच्या भेदक माऱ्यासमोर आफ्रिकेची दाणादाण\nपहिल्या डावात भारताकडे 130 धावांची आघाडी\nमोहम्मद शामीला सर्वाधिक 5 विकेट्स\nसिराज 1, बुमरा, शार्दूलला प्रत्येकी 2 विकेट्स\nमहाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा धोका वाढला\nराज्यात दिवसभरात 2172 कोरोनाचे नवे रुग्ण\nराज्यात दिवसभरात कोरोनामुळे 22 जणांचा मृत्यू\nराज्यात आज ओमायक्रॉनचा एकही रुग्ण नाही\nरिलायन्स फॅमिली डे 2021\nअंबानी कुटुंबीयांकडून नववर्षाच्या शुभेच्छा\nआरोग्याला नेहमीच पहिलं प्राधान्य - अंबानी\nकुटुंब संस्थेला प्राधान्य - मुकेश अंबानी\n'कोरोनाकाळात प्रत्येकाची कुटुंबाप्रमाणे काळजी'\n'भारत जगातील सर्वोत्तम अर्थव्यवस्था बनेल'\n'मिशन अन्नसेवेच्या माध्यमातून कोरोनात काम'\nकोट्यवधी नागरिकांना अन्नपुरवठा - नीता अंबानी\nरुग्णसेवेतही रिलायन्स फाऊंडेशनचा पुढाकार\n'रजा अकादमी प्रत्यक्ष बंदमध्ये सहभागी नव्हती'\nअमरावती दंगलप्रकरणी 686 जण अटकेत - गृहमंत्री\nविद्यार्थ्यांना आम्हाला आश्वस्त करायचंय - गृहमंत्री\n'शेवटचा माणूस सापडेपर्यंत पोलीस चौकशी करतील'\n6 आस्थापनांवर कारवाई केली आहे - वळसे पाटील\nचौघांचा ऑर्केस्ट्राचा परवाना रद्द - दिलीप वळसे पाटील\n'10 जणांना कारवाई का करू नये अशी नोटीस'\n'पोलीस बदल्यांपायी 1 रुपया द्यावा लागणार नाही'\nकुणी माझ्यापर्यंत आलं तर कुणाचीही गय नाही - गृहमंत्री\n'हिंगणघाटप्रकरणी पीडित मुलीच्या कुटुंबाला मदत'\nसीएम निधीतून 5 लाख 73 हजार दिले - वळसे पाटील\n'मिशन शौर्य एव्हरेस्टबाबत थेट नियुक्तीचं धोरण नाही'\nगडचिरोली पोलिसांचं अभिनंदन करतो - वळसे पाटील\n'2 वर्षं कोरोनाच्या बंदोबस्तामुळे पोलिसांवर ताण'\n'खून आणि खुनाचा प्रयत्न यात वाढ झाली नाही'\n'महिला अत्याचाराचे 30548 गुन्हे दाखल आहेत'\n'पती आणि नातेवाईकांनी केलेल्या छळामुळे यात वाढ'\nबलात्काराच्या गुन्ह्यात 948 नं वाढ - वळसे पाटील\n'संघटित गुन्हेगारीत 818 जणांवर 108 गुन्ह्यात कारवाई'\nवाळू उपशात एक धोरण स्वीकारलं पाहिजे - गृहमंत्री\nमर्यादेपेक्षा जास्त उपसा केला जातोय - वळसे पाटील\nनागरिकांनी आता काळजी घेतली पाहिजे - महापौर\n'ओमायक्रॉनचे रुग्ण वाढतायत, गर्दी करू नये'\n'10 ते 20% लोक नियम पाळत नाही आहेत'\n'पंतप्रधान चिंतेत आहेत, सूचना दिल्या आहेत'\n'नियमांचं पालन करून नववर्षाचं स्वागत करा'\nलसीकरणासाठी नागरिकांनी पुढे यावं - महापौर\n'थर्टीफर्स्टला नाईट क्लबबाबत आयुक्त घेतील निर्णय'\nव्यवसायाचा विचार केला जाईल - किशोरी पेडणेकर\nआर्थिक नुकसान होतंय याची कल्पना आहे - महापौर\nराष्ट्रपती राजवटीला मविआ सरकार घाबरत नाही - नाना पटोले\nकोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.islamdarshan.org/2020/01/blog-post_54.html", "date_download": "2022-01-23T22:57:48Z", "digest": "sha1:DT6HNPP5RQW5BYKBBVEKHJYPTEPM5YWN", "length": 16349, "nlines": 150, "source_domain": "www.islamdarshan.org", "title": "फॅशन आणि कॉस्मेटिक्स | Islamdarshan", "raw_content": "\nसुबोध कुरआन खंड क्र. १ (पान १ ते १४३).\n\"अल्लाहच्या नावाने, जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे'' १. अल्फातिहा परिचय शीर्षक : या प्रथम सूरहचे (अध्याय) नाव &quo...\nनेतृत्वाचे प्रकार आणि त्यातील फरक\nआणि (आठवण करा) जेव्हा तुमच्या पालनकर्त्याने दूतांना सांगितले की, ’’मी पृथ्वीवर एक खलीफा (माझा प्रतिनिधी) बनविणार आहे.’’ (तेव्हा त्या दुतांनी...\nसटीप मराठी भाषांतर मौलाना सय्यद आला मौदूदी (यांच्या सटीप उर्दू भाषांतरावरून) मराठी भाषांतर अब्दुल जबार कुरैशी कुतुबुद्दिन हुसैन...\nभांडवलवादी साम्राज्याजवळ स्त्रियांच्या शोषणाचे आणखी एक क्षेत्र, सौंदर्य वाढविणारे उत्पादन आणि फॅशन आहे़ यामुळे जगभराच्या भांडवलदारांना दरवर्षी 19 अब्ज डॉलरचा नफा होतो़ यासाठी ते जुलूम, अत्याचार, छल-कपटाच्या सर्व मार्गांचा उपयोग करतात़ सौंदर्य स्पर्धा, फॅशन परेड, ख्यातनाम व्यक्तींची संस्कृती, इंग्रजी वर्तमानपत्राच्या तीन क्रमांकाचे पृष्ठ (पेज 3), स्त्रियांची असंख्य नियतकालिके, टी़व्ही़शोज्, रियालिटी) शोज् इत्यादी त्या चलाखीचे लबाडीचे काही प्रकार आहेत़ वर्तमानपत्र आणि टी़व्ही़ वरील जाहिरातींतील एक मोठा भाग या फायदेशीर उद्योगाला समर्पित असतो़ या फसवाफसवीने भरलेल्या खेळास बळी पडून स्त्रिया आपले आरोग्य, शांती आणि समाधान या सर्वांचा नाश करतात़ प्रसिद्ध मानसशास्त्रीय नियतकालिक ‘सायकॉलॉजी टूडे’ ने एक मानसिक रोग ‘बॉडी मानिया’ची ओळख केली आहे़ या रोगाला स्त्रिया बळी पडत आहेत़ ज्या (स्त्रिया) आपल्याला सुंदर बनविण्यासाठी कोणत्याही मर्यादेपर्यंत जाण्यास तयार होतात़\nभांडवलदारवर्ग सर्वप्रथम सौंदर्य स्पर्धा, प्रख्यात व्यक्ती आणि ‘पेज थ्री’ मार्फत काही सुंदर स्त्रियांना मॉडेलच्या स्वरूपात प्रस्तुत करून जगभराच्या तरूण स्त्रियांना, त्यांच्यासारखे बनण्याचे वेड आणि उन्माद निर्माण करतो़ हे वेड भांडवलदार वर्गाची सर्वांत मोठी कार्यसिद्धी असते़ या वेडाच्या आधारावर भांडवलदारांच्या अब्जावधी डॉलरच्या उद्योगाची भांडवलवादी इमारत उभी राहते़ सुरूवातीला स्पष्ट स्वरूपात हानिकारक असल्याची जाणीव न होणारे क्रीमस्, जेली इत्यादी सौंदर्य वाढविणारी उत्पादने होत़ असंख्य प्रकारचे लोशन, तेल, क्रीम, पावडर, लिपीस्टिक, फाउंडेशन्स, पॉलिश, शॅम्पू, डी़ओ़, कन्डीशनर, वॅक्स इत्यादी उत्पादने स्त्रियांना विकली जातात़ फक्त अमेरिकेमध्ये 8 अब्ज डॉलरच्या कॉस्मेटिक्सची (सौंदर्य प्रसाधने) विक्री होते़ या रकमेच्या तीन चतुर्थांश भागाद्वारे (6 अब्ज डॉलर) जगातल्या सर्व अशिक्षित लोकांना शिक्षण देण्याची व्यवस्था करता येऊ शकते़ ही सौंदर्य प्रसाधने बनविणार्या भांडवलदारांना स्त्रियांचे आरोग्य आणि त्यांच्या प्राणांची असुरक्षितता यांच्याशी काही देणे घेणे नसते़\nअमेरिकेहून येणार्या वस्तूंची कोणतीही परीक्षा किंवा तपास न करता त्या आपल्या देशात स्वीकारल्या जातात़ अमेरिकेमध्ये सौंदर्यप्रसाधनांची परीक्षा करण्याचे आणि त्यांचा आरोग्यावर होणार्या प्रभावाचा शोध घेण्याचे कोणतेही तंत्र अस्तित्वात नाही़ फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन, जी औषधांची परीक्षा व तपास करते तिच्या कार्यक्षेत्रात ही उत्पादने (सौंदर्य प्रसाधने) येत नाहीत आणि त्यांची परीक्षा आणि तपास करण्याची कोणतीही वैकल्पिक व्यवस्था नाही़\nअमेरिकेचीच एक संस्था इ़डब्ल्यू़ जी़ च्या अहवालानुसार या सौंदर्यप्रसाधनांमध्ये कित्येक विषारी घटक असतात़ एवढेच नसून कॅन्सर निर्माण करणारे रासायनिक पदार्थसुद्धा त्यात आढळले आहेत़\nया संस्थेने अमेरिकेच्या निरनिराळ्या शहरांतील तरूण मुलीचे सर्वेक्षण केले, त्यानुसार त्या मुलींच्या रक्तात आणि लघवीमध्ये सौंदर्यप्रसाधनात उपयोग केले जाणारे विषारी रासायनिक घटक (मस्कस, पॅराबेन्स, ट्रिकलोसन, पॅथालेटस) असून या घटकामुळे कॅन्सर होतो, तसेच हार्मोन्समधील बदल असे गंभीर रोग निर्माण करतात़ या मुली दररोज सरासरीने 17 सौंदर्य प्रसाधने वापरत असत. त्यांच्या शरिरात हार्मोन्स परिवर्तन करणारे सरासरी 13 रासायनिक घटक आढळून आले आहेत़ हे रासायनिक घटक, तारूण्यात हार्मोन्समध्ये परिवर्तन, मानसिक आरोग्य, जननक्षमता, हाडे वाढणे यासारख्या बाबींवर प्रभाव पडतो़\nअमेरिकेच्याच एका दुसर्या संस्थेने ग्राहकांच्या मार्गदर्शनासाठी हानिकारक रासायनिक घटकांनी बनलेल्या सौंदर्यप्रसाधनांचा एक डेटाबेस तयार केला आहे़ या डेटाबेसमध्ये ज्या कंपन्यांची नावे आहेत त्यात ले ऑरेल, प्रॉक्टेट ��ँड गॅम्बल, कॉम्बी आयएनसी इ. यासारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांचा समावेश आहे, त्यांची उत्पादने आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर विकली जातात़\nसुबोध कुरआन खंड क्र. १ (पान १ ते १४३).\n\"अल्लाहच्या नावाने, जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे'' १. अल्फातिहा परिचय शीर्षक : या प्रथम सूरहचे (अध्याय) नाव &quo...\nनेतृत्वाचे प्रकार आणि त्यातील फरक\nआणि (आठवण करा) जेव्हा तुमच्या पालनकर्त्याने दूतांना सांगितले की, ’’मी पृथ्वीवर एक खलीफा (माझा प्रतिनिधी) बनविणार आहे.’’ (तेव्हा त्या दुतांनी...\nसटीप मराठी भाषांतर मौलाना सय्यद आला मौदूदी (यांच्या सटीप उर्दू भाषांतरावरून) मराठी भाषांतर अब्दुल जबार कुरैशी कुतुबुद्दिन हुसैन...\n- मुहम्मद फारूक खान - मानवास जीवन मिळाले. त्यास या जीवनाचा अनुभव देखील होतो, मात्र असे लोक बोटावर मोजण्याइतकेच आढळतील ज्यांनी या जीवना...\n- सय्यद अबुल आला मौदूदी या पुस्तिकेत एकेश्वरत्व सोदाहरण स्पष्ट करून सांगण्यात आले आहे आणि मनुष्याच्या विनाशाचे, अन्याय, ...\nएकेश्वरत्व आणि प्रेषित्वाची साक्ष\n``मी साक्ष देतो की, अल्लाहशिवाय कोणीही पूज्य नाही आणि याचीही साक्ष देतो की, आदरणीय मुहम्मद (स.) अल्लाहचे दास आणि पैगंबर आहेत.'' दोन ...\nइद मिलन निमित्त सर्वधर्मीय विचारवंतांचे मौलिक विचार\n'मेराज' चे वास्तव: आदरणीय प्रेषित मुहम्मद (स.) यांना ईश्वरी सान्निध्य आणि मार्गदर्शन\nमुळात असा नियमच आहे की, सत्याच्या विरोधकांचे अत्याचार आपल्या संपूर्ण मर्यादा ओलांडतात आणि अत्याचारपीडितांचा आत्मा तळतळून हाक देतो की, ...\nपारा १ - भाग १ पारा १ - भाग २ पारा १ - भाग ३ पारा २ - भाग १ पारा २ - भाग २ पारा २ - भाग ३...\nरमजान, चंद्रकोर आणि गैरसमज\nमशीद, मदरसे, मुस्लिमांच्या लग्नपत्रिका, काही मुस्लिम देशांचे ध्वज आणि मुस्लिम समाजाचा प्रतीकात्मक उल्लेख करण्यासाठी सर्वसाधारणपणे चंद्रक...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.livemarathi.in/the-work-of-dhamani-khora-patsanstha-is-commendable-balasaheb-patil/", "date_download": "2022-01-23T22:03:31Z", "digest": "sha1:UBJHQ6EQUGPUCSQTUS3P7IFTGXRWJ2IW", "length": 10229, "nlines": 99, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "धामणी खोरा पतसंस्थेचे कार्य कौतुकास्पद : बाळासाहेब पाटील | Live Marathi", "raw_content": "\nHome अधिक अर्थ/उद्योग धामणी खोरा पतसंस्थेचे कार्य कौतुकास्पद : बाळासाहेब पाटील\nधामणी खोरा पतसंस्थेचे कार्य कौतुकास्पद : बाळासाहेब पाटील\nधामोड (प्रतिनिधी) : ��ाधानगरी तालुक्यातील धामणी परीसरातील धामणी खोरा बिगर शेती सहकारी पतसंस्थेने अल्पावधीत दैनंदिन व्यवहार, ठेवी, कर्ज पुरवठा यामध्ये नियोजनबध्द कार्य केल्यामुळे ही संस्था ग्रामीण भागातील पतसंस्थांसमोर एक आदर्श निर्माण करत आहे, असे प्रतिपादन केडीसीसी बँक म्हासुर्ली शाखेचे बँकनिरीक्षक बाळासाहेब पाटील यांनी केले. ते या पतसंस्थेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त बोलत होते. प्रमुख उपस्थिती बँक शाखाधिकारी दिलीप स्वामी यांची होती.\nपतसंस्थेचे चेअरमन संभाजी पाटील म्हणाले, कामगार आणि सभासदांच्या सहकार्याने एका वर्षात या पतसंस्थेने चांगला नावलौकीक मिळवला आहे. यापुढे देखील सर्वांनी असेच सहकार्य करावे. यावेळी उपाध्यक्ष, सर्व संचालक, व्यवस्थापक, कर्मचारी आणि सभासद उपस्थित होते.\nPrevious articleगडहिंग्लजच्या प्रांताधिकारी, तहसीलदार यांची बदली स्थगित\nNext articleमराठी भाषेचा आग्रह संविधानविरोधी : रामदास आठवले\nअन्यथा गोकुळच्या कारभारासंदर्भात सर्व पुराव्यांसह जनतेसमोर जावं लागेल : शौमिका महाडिक\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार प्रेरणादायी : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर\nबेरकळवाडी गावाला ‘गोकुळ’ च्या संचालकांची भेट…\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार प्रेरणादायी : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर\nकुरुंदवाड (प्रतिनिधी) : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कार्य आणि नेतृत्व शब्दात सामावणे अशक्य आहे. त्यांचे विचार पुढील पिढ्यांना देखील प्रेरणा देत राहतील. सामान्य माणसांच्या प्रश्नांवर प्रत्यक्ष मैदानात झुंजणाऱ्या,सर्वसामान्य माणसांचा ते बुलंद आवाज होते. देशाच्या...\nबेरकळवाडी गावाला ‘गोकुळ’ च्या संचालकांची भेट…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या मार्गदर्शनाखाली करवीर तालुक्यातील बेरकळवाडी गावाला संचालकांनी भेट दिली. या गावात गुजरात व हरियाणा राज्यातून जातिवंत ४८ म्हैशी खरेदी केलेल्या असून त्यांच्या पासून जन्मलेली मादी वासरे,...\nबिटकॉईनमध्ये गुंतवणुकीदाराची २० लाखांची फसवणूक : तिघांवर गुन्हा दाखल\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करायला लावून केदार रानडेसह अन्य दोघांनी २० लाखांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी सुहास नागन्नावार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजरामपुरी पोलीस ठाण्यात केदार रानडेसह अन्य दोघां विरोधात...\nजिल्ह्यात चोवीस तासात ‘७२३’ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात ७२३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात दोघांचा मृत्यू झाला असून ४२२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – ३११, आजरा –...\nशिवसेनेतर्फे मोफत युनिव्हर्सल पासचे वाटप : रविकिरण इंगवले\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कोरोनाचे दोन डोस पूर्ण झालेल्या नागरिकांना विनामूल्य कोरोना डोसचे प्रमाणपत्र (युनिव्हर्सल पास) विनामूल्य देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. अशी माहिती माजी उपमहापौर रविकिरण इंगवले यांनी...\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘गडहिंग्लज अर्बन’ला भेटला ‘हर्षद मेहता’.. : 13 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली...\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.newsdanka.com/crime/delhi-police-recovered-an-ied-in-ghazipur-flower-market-delhi/43361/", "date_download": "2022-01-23T22:06:54Z", "digest": "sha1:RZVR7E4BS7T2FK7AWRJP7RUUSUA75BR5", "length": 9726, "nlines": 139, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Delhi Police Recovered An Ied In Ghazipur Flower Market Delhi", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरक्राईमनामाराजधानी दिल्लीच्या बाजारात सापडला बॉम्ब\nराजधानी दिल्लीच्या बाजारात सापडला बॉम्ब\nव्हायला हवी पवारांच्या जातवादी राजकारणाची चर्चा\nश्रीरामपूरमध्ये संतापाची लाट; लव्ह जिहादचे जाळे टाकून अल्पवयीन मुलीला पळवले\nधर्मांतरण करणारा अतिफ उर्फ कुणाल चौधरी उत्तर प्रदेश एटीएसला सापडला नाशिकमध्ये\nदिल्लीच्या गाझीपूर शहरातील बाजारात बॉम्ब सापडल्याने खळबळ उडाली आहे. एका बेवारस बॅगमध्ये स्फोटके आढळून आली होती. त्यानंतर जवळच्या एका रिकाम्या शेतात खड्डा खोडून ही स्फोटके निकामी करण्यात आली आहेत. या बॅगेमध्ये स्फोटके आणि आयईडी होते, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दि���ी आहे. दरम्यान, या प्रकरणी एक्सप्लोजिव्ह कायद्याअंतर्गत दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nप्रजासत्ताक दिन तोंडावर असताना राजधानीच्या शहरात बॉम्ब सापडल्याने खळबळ उडाली आहे. दिल्लीमधील गाझीपूर परिसरातील फूल बाजारात एक बेवारस बॅग आढळून आली. त्यानंतर सकाळी १०.५० वाजता एका पीसीआर कॉलवर गाझीपूर फूल बाजाराजवळ बॉम्ब असल्याची माहिती मिळाली, त्यानंतर खबरदारी म्हणून बॉम्ब निकामी पथकाला पाचारण करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.\nचित्रपट दिग्दर्शक अली अकबर पत्नीसह झाले हिंदू\nअर्थसंकल्पीय अधिवेशन या तारखेला होणार\nअयोध्येत योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात उभी राहणार शिवसेना\nही दोन औषधे कोरोनावर प्रभावी\nबेवारस बॅगची माहिती मिळाल्यानंतर दिल्ली पोलिसांचा स्पेशल सेल, स्थानिक पोलीस, बॉम्बशोधक पथक आणि एनएसजीची टीमने घटनास्थळी धाव घेतली होती. त्यानंतर बाजाराजवळील एका रिकाम्या शेतात खड्डा खोदून बॅगमधील ही स्फोटके निकामी करण्यात आली. या बॅगेमध्ये स्फोटके आणि आयईडी पेरण्यात आल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली. या घटनेनंतर संपूर्ण परिसराची तपासणी केली जात आहे.\nपूर्वीचा लेखचित्रपट दिग्दर्शक अली अकबर पत्नीसह झाले हिंदू\nआणि मागील लेखसाहेबांची उडवाउडवी\nमुंबईच्या गाड्यांवर का पसरली पांढरी चादर\n…हे आहे नेताजींच्या पुतळ्याचे महत्त्व\n‘मी स्वातंत्र्याची भीक स्वीकारणार नाही, स्वातंत्र्य मिळवणार असे म्हणणाऱ्या नेताजींना नमन’\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nमुंबईच्या गाड्यांवर का पसरली पांढरी चादर\n…हे आहे नेताजींच्या पुतळ्याचे महत्त्व\n‘मी स्वातंत्र्याची भीक स्वीकारणार नाही, स्वातंत्र्य मिळवणार असे म्हणणाऱ्या नेताजींना नमन’\nनिवडणूक मतचाचण्यांनी फोडला समाजवादी पक्षाला घाम\n‘बेबी’ चित्रपटातील एंजल आता ओळखताच येणार नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtralokmanch.com/2021/11/07/pimpri-chinchwad-cultural-foundation-inaugurated-by-singer-radha-mangeshkar/", "date_download": "2022-01-23T20:48:05Z", "digest": "sha1:SVMPLQT7WYWIOWUWAJJN2XZVWYCNRCBP", "length": 16027, "nlines": 112, "source_domain": "maharashtralokmanch.com", "title": "पिंपरी चिंचवड कल्चरल फाऊंडेशनचे गायिका राधा मंगेशकर यांचे यांच्या हस्ते उद्घाटन - Maharashtra Lokmanch", "raw_content": "\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने भव्य रोजगार मेळावा संपन्न\nअनुप जलोटा, राहुल देशपांडे यांच्या गायनाने १५ व्या वसंतोत्सवाचा समारोप\nबाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त येरवडा गावात शिवसेना शाखा वार्ता फलकाचे उद्घाटन\nबाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेनेतर्फे पोलिसांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप\nनाना पटोलेंचे वक्तव्य दारुड्या गावगुंडासारखे – चंद्रकांत पाटील\nपिंपरी चिंचवड कल्चरल फाऊंडेशनचे गायिका राधा मंगेशकर यांचे यांच्या हस्ते उद्घाटन\nNovember 7, 2021 maharashtralokmanch\t0 Comments\tडॉ. राधा मंगेशकर, डॉ. रामचंद्र देखणे, पिंपरी चिंचवड, पिंपरी चिंचवड कल्चरल फाऊंडेशन, भाऊसाहेब भोईर\nपिंपरी : कला, साहित्य, चित्रपट आदी सांस्कृतिक घटकांना एका धाग्यात गुंफण्याच्या उद्देशाने पिंपरी चिंचवड कल्चरल फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली असून, या फाउंडेशनचे उद्घाटन प्रसिद्ध गायिका राधा मंगेशकर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच पिंपरी चिंचवड कल्चरल फाऊंडेशनच्या लोगोचे अनावरणही मंगेशकर यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान, गायिका राधा मंगेशकर यांच्या सांगितिक मैफिलीला रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली.\nउद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी संत साहित्य व लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील, महापौर माई ढोरे, नाट्यपरिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, नृत्यविशारद नंदकिशोर कपोते, पुरुषोत्तम पाटील, वनाधिक्षक रंगनाथ नाईकवडे, पांडुरंग दातार, डॉ. रवींद्र घांगुर्डे, डॉ. अमरसिंह निकम, उद्योजक शंकर जगताप, फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विजयराव भिसे, नगरसेवक शत्रुघ्न काटे, नगरसेविका निर्मला कुटे, उन्नती फौंडेशनच्या अध्यक्षा कुंदाताई भिसे, उद्योजक संजय भिसे, उद्योजक राजू भिसे आदी मान्यवर उपस्थित होते.\nफाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विजयराव भिसे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी बोलताना विजयराव भिसे यांनी सांगितले, की फाउंडेशनच्या नावात पिंपरी चिंचवड शहराचा उल्लेख असल्याने आमच्यावरील जबाबदारी वाढली आहे. साहित्य, संगीत, नृत्य, नाट्य, अध्यात्म अ��ा घटकांना सोबत घेऊन पिंपरी चिंचवड शहरात सांस्कृतिक चळवळ राबविणे, हे पिंपरी चिंचवड कल्चरलचे मुख्य उद्दिष्ट आहे. फाउंडेशनच्या ध्येय धोरणांची माहितीही भिसे यांनी यावेळी दिली.\nडॉ. रामचंद्र देखणे यावेळी बोलताना म्हणाले, की दिवाळी पाडवा व जागतिक रंगभूमिदिन यानिमित्त पिंपरी चिंचवड कल्चरल फाऊंडेशनचे उद्घाटन झाले, हा योगायोग आहे. जे स्थान पुण्यातील त्रिदल फाऊंडेशनला आणि नाशिकच्या कुसुमाग्रज फाऊंडेशनला आहे; ते स्थान पिंपरी चिंचवड कल्चरल फौंडेशनने प्राप्त करावे. पिंपरी चिंचवड शहराची स्वत;ची अशी वेगळी संस्कृती आहे. महाराष्ट्रातील विभिन्न भागातले लोक चरितार्थासाठी आपली आपली संस्कृती घेऊन इथे आले आहेत. या सर्वांना सोबत घेऊन जाण्याचे काम या फाऊंडेशनला करायचे आहे. कीर्तन, तमाशा व कुस्ती या तिन्ही फडांना इथे चांगली दाद मिळत आली आहे. तसेच संतांच्या पालख्या या नगरीतून मार्गस्थ होतात. संतांच्या विचारांची वेगळी संस्कृती, अध्यात्माची वेगळी संस्कृती इथे आहे. तसेच लोकरंगभूमि, संगीतशास्त्र, नृत्य, नाट्य असा उत्कर्ष या शहरात झाला आहे. त्यामुळे राजकीय द्वैतासोबत सांस्कृतिक अद्वैताला सोबत घेऊन जाण्याचे मोठे आव्हान फाऊंडेशनसमोर असणार आहे, असेही डॉ. देखणे यांनी सांगितले.\nराधा मंगेशकर यांनी फाऊंडेशनला शुभेच्छा देत सर्व घटकांना सोबत घेऊन वाटचाल करावी, असे आवाहन केले.\nभाऊसाहेब भोईर म्हणाले, की खूप मोठी जबाबदारी फाऊंडेशनवर आहे. सर्वांना सोबत घेऊन मोठे आव्हान आहे. फाऊंडेशनच्या कार्यात राजकीय ढवळाढवळ व्हायला नको.\nखासदार बारणे यांनी सांगितले, की या फाऊंडेशनच्या निमित्ताने शहराच्या सांस्कृतिक वैभवात निश्चित भर पडली आहे. शहराचे सांस्कृतिकीकरण करण्यात अनेक घटकांचा समावेश आहे. हे फाऊंडेशन शहरातील विविध कला घटक जोपासण्याचे काम निश्चित करेल, असा विश्वास आहे.\nकार्यक्रमात फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विजयराव भिसे, सचिव विजय बोत्रे, गौरी निलजकर, सतीश इंगळे, अनिल म्हाळसकर, सुनील थोरात, शशिकांत काटे, दिनेश काटे, शहाजी बारणे, शिल्पाताई बिडकर, जीवन भोपे, योगेश जाधव, हेमंत खंडागळे, अजिंक्य भिसे, निलांबरी भिसे, सुरंजन खंडाळकर आदींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. बोधचिन्हाची निर्मिती केलेल्या स्नेहल पोफळे व सुखदा योगी यांचा सन्मान यावेळी करण्यात आला. सूत्रसंचालन फाऊंडेशनचे सचिव विजय बोत्रे यांनी, तर आभार गझलकार संतोष घुले यांनी मानले.\nपिंपरी चिंचवड शहर वासियांसाठी हा आनंदाचा क्षण आहे. पिंपरी चिंचवड फाऊंडेशनच्या नावातच ‘पिंपरी चिंचवड’ शब्द असल्याने शहराचा नावलौकिक जपण्याची मोठी जबाबदारी आहे. भविष्यात ही संस्था आपली वेगळी ओळख निर्माण करेल. देशातलं राहण्यायोग्य शहर घडवत असताना सांस्कृतिक शहर म्हणून हे शहर नावारुपाला येणे गरजेचे आहे. राजकीय बरोबरच सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक घटकांना सोबत घेऊन जावे लागणार आहे. आणि या सर्व घटकांना सोबत घेऊन हे फाऊंडेशन मार्गक्रमण करेल.\n– राजेश पाटील, महापालिका आयुक्त\n← तब्बल ४० फूटी प्रतिकृतीतून जीवंत झाला पानिपताचा रणसंग्राम\nकणखर मन असेल, तरच रणभूमीवर शत्रूला तोंड देणे शक्य – ज्येष्ठ वैज्ञानिक प्रदीप कुरुलकर यांचे मत →\nमहापुरुषांच्या विचारांना कृतीत उतरवण्याची गरज – डॉ. रामचंद्र देखणे\nमुंबईच्या धर्तीवर कोरोनाच्या उपचारासाठी तातडीने अधिकची व्यवस्था उभी करा -उपमुख्यमंत्री अजित पवार\nसंभाव्य नैसर्गिक आपत्तीचा विचार करून ‘जम्बो कोविड केन्द्रा’चे काम तातडीने पूर्ण करा\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने भव्य रोजगार मेळावा संपन्न\nअनुप जलोटा, राहुल देशपांडे यांच्या गायनाने १५ व्या वसंतोत्सवाचा समारोप\nबाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त येरवडा गावात शिवसेना शाखा वार्ता फलकाचे उद्घाटन\nबाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेनेतर्फे पोलिसांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप\nनाना पटोलेंचे वक्तव्य दारुड्या गावगुंडासारखे – चंद्रकांत पाटील\nAFC Women’s Asia Cup – चीनचा इराणविरुद्ध दणकेबाज विजय\nपुणेकरांना किंचित दिलासा – रविवारी 6 हजार 299 नवीन कोरोना रुग्ण\nपद्मविभूषण पं बिरजू महाराज यांना नंदकिशोर कल्चरल सोसायटी द्वारे भावपूर्ण श्रद्धांजली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://todmarathi.com/fatima-sheikh-google-doodle/", "date_download": "2022-01-23T21:30:12Z", "digest": "sha1:NPCFTYMT56AL6VARVVPPKGSOCDTAZAST", "length": 12273, "nlines": 162, "source_domain": "todmarathi.com", "title": "फातिमा शेख यांची आज जयंती, गुगल ने दिली अनोखी आदरांजली.", "raw_content": "\nफातिमा शेख यांची आज जयंती, गुगल ने दिली अनोखी आदरांजली.\nफातिमा शेख यांची आज जयंती, गुगल ने दिली अनोखी आदरांजली.\nशिक्षिका आणि महिलांच्या न्याय, हक्कांसाठी लढणार्या फातिमा शेख यांच्या कार्याला वंदन करण्यासाठी खास गूगल कडून आज डूडल साकारण्यात आले आहे. आज डूडलवर झळकणार्या फातिमा शेख या पहिल्या मुस्लिम शिक्षिका होत्या. महाराष्ट्रात सर्वसामान्यांसाठी शिक्षणाची कवाडं उघडणार्या सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांचा वरसा फातिमा शेख यांनी पुढे चालवला. 1848 साली दलित मुले आणि स्त्रियांसाठी पहिली शाळा त्यांनी सुरू केली.\n9 जानेवारी 1831 दिवशी फातिमा शेख यांचा पुण्यात जन्म झाल्ला होता. मुलींची शाळा काढल्यानंतर जेव्हा महात्मा फुलेंना त्यांच्या वडिलांनी त्यांना घराबाहेर काढलं. त्यावेळी उस्मान शेख यांनी त्यांना आश्रय दिला. त्याच उस्मान शेख यांच्या फातिमा शेख या बहिण होत्या.\nजात, धर्म, पंथ, लिंग या स्तरावर भेदाभद करत ज्यांना शिक्षणाचा अधिकार नाकारला गेला होता त्यांच्यासाठी शेख यांच्या घरी सावित्रीबाई आणि फातिमा शाळा भरवत असत.\n‘सावित्रीबाई फुले समग्र वांङ्मय’ या पुस्तकात एक फोटो आहे, ज्यामध्ये सावित्रीबाईंच्या शेजारी आणखी एक महिला बसली आहे. ही महिला म्हणजेच फातिमा शेख आहेत.\nसत्यशोधक चळवळीमध्ये ज्यांनी सहभाग घेतला अशा सार्यांनाच समाजातील उच्चभ्रू लोकांकडून हीन वागणूक देण्यात आली. मात्र अशा परिस्थितीमध्येही घरोघरी जाऊन मुलींच्या कुटुंबाशी बोलून त्यांना शाळेत पाठवण्यासाठी फातिमा शेख स्वतः प्रयत्न करत होत्या.\nभारत सरकारने फातिमा शेख यांच्या कार्याची दखल घेत 2014 साली उर्दू पाठ्यपुस्तकांमध्ये त्यांचा समावेश केला आहे. देशात शिक्षण क्षेत्रात काम करणार्या व्यक्तींमध्ये फातिमा शेख हे नाव देखिल तितक्याच ठळकपणे घेतले जाते.\nसावित्रीबाईंच्या अनुपस्थिती शाळेची जबाबदारी फातिमा यांनी समर्थपणे सांभाळली. फातिमा या सावित्रीबाईंच्या मैत्रीण आणि सहकारी होत्या. त्यांना स्वतःचं अस्तित्व होतं आणि सावित्रीबाईंच्या खांद्याला खांदा लावून त्या वंचिताच्या हक्कासाठी अखेरपर्यंत लढल्या. त्यांच्या जयंतीनिमित्त गुगलने आपल्या डुडलद्वारे त्यांचा सन्मान केला आहे.\nPrevious गोव्यात काँग्रेससोबत आघाडीसाठी प्रयत्न सुरू : संजय राऊत\nNext पुष्पा चा दुसरा पार्ट धडकणार वर्षाच्या शेवटी ह्या तारखेला\nनेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती राष्ट्रीय सुट्टी म्हणून घोषित करण्याची, ममता बॅनर्जी यांची ��ेंद्राकडे मागणी\nदेसीगर्ल प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांना कन्यारत्न, पोस्ट शेअर करत दिली गोड बातमी\nज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांचं पुण्यात निधन\nरोहित पाटील यांच्या खांद्यावर राष्ट्रवादीकडून मोठी जबाबदारी; ‘या’ पदासाठी वर्णी लागण्याची चर्चा\nनेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती राष्ट्रीय सुट्टी म्हणून घोषित करण्याची, ममता बॅनर्जी यांची केंद्राकडे मागणी\nदेसीगर्ल प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांना कन्यारत्न, पोस्ट शेअर करत दिली गोड बातमी\nज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांचं पुण्यात निधन\nनवाब मलिकांविरोधात मानहानीचा दावा दाखल; वानखेडेंच्या वडिलांकडून १.२५ कोटींची मागणी\nतुम्ही काम नाही केलं तर तुमचं मंत्रिपद जाईल; शिवसेनेची नारायण राणेंवर टीका\nमाजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा पुत्र ED च्या रडारवर\nराज्यभरातील ५९ एसटी डेपो बंद; ऐन दिवाळीत मात्र प्रवाशांचे हाल\nपुण्याच्या वाडेश्वर कट्ट्यावर रंगला सर्वपक्षीय दिवाळी फराळ\nया’ पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर, 10 मार्चला होणार मतमोजणी\nमी जिवंत परतलो, मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा; पंतप्रधान मोदींचा खोचक टोला\nभाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी समिति बैठक संपन्न; साधेपणाने राहण्याचा दिला मोदींनी संदेश\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा केदारनाथ दौरा; ४०० कोटीच्या योजनांचे लोकार्पण\nकेंद्राने इंधनाचे दर कमी केले, आता राज्य सरकारचं काय \nकोण आहे हा भारतवंशीय, ज्यांच्यामुळे इंग्लंडच्या पंतप्रधानांचे पद धोक्यात आहे\nभारत २०७० पर्यंत शून्य कर्बउत्सर्जनाचे लक्ष्य गाठेल; पंतप्रधान मोदींची ग्वाही\nन्यूझीलंड कडून पराभवानंतर भारत सेमीफायनल पर्यंत जाईल का \nInd vs NZ:भारताला न्यूझीलंड विरुद्ध जिंकणं आवश्यक अन्यथा…\nपंतप्रधान नरेंद्र मोदी G20 शिखर परिषदेसाठी रोमला रवाना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://jalgaonlive.news/a-22-year-old-youth-from-yaval-has-gone-missing/", "date_download": "2022-01-23T21:02:56Z", "digest": "sha1:OED2R4U7D3KBEZNGRCTY5L74DTNJSD36", "length": 4403, "nlines": 96, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "यावल येथील २२ वर्षीय तरुण बेपत्ता | Jalgaon Live News", "raw_content": "\nयावल येथील २२ वर्षीय तरुण बेपत्ता\nWritten By चेतन पाटील\n यावल शहरातील आयेशानगतील २२ वर्षीय तरुण बेपत्ता झाल्याची घटना घडली असून याप्रकरणी यावल पोलिसात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.\nसाहिल अय्युब पटेल (वय-२२, रा.आयेशानगर, यावल) हा तरुण मंगळवार दि.३० रात्री ३ वाजेच्या सुमारास कुटुंबियांना काही न सांगता घरून निघून गेला. याप्रकरणी अय्युब रसुल पटेल यांनी दिलेल्या तक्रारीवरून यावल पोलीस स्थानकात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक सुधिर पाटील करीत आहेत.\nजळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा\nया बातम्या देखील वाचा\nआडगावात गटारीच्या पाण्यावरून एकाला मारहाण; ५ जणांविरोधात गुन्हा\nधक्कादायक : अज्ञात भामट्याने शेतकर्याच्या शेतातील चक्क १५०० केळीचे झाडे कापले\nअॅड.शुभांगी पाटील यांचा देवकांत पाटलांच्या वतीने सत्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://marathiparenting.firstcry.com/articles/pregnancy-madhe-18-vya-athavdyatil-ultrasound-scan-%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A5%A7%E0%A5%AE-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%82%E0%A4%A1-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%A8/", "date_download": "2022-01-23T20:30:27Z", "digest": "sha1:UHE5OPLVJIVJAZ6SNGA5A4YQF63LSPVR", "length": 28684, "nlines": 242, "source_domain": "marathiparenting.firstcry.com", "title": "गरोदरपणाच्या १८ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड: प्रक्रिया, विकृती आणि बरेच काही | 18 Weeks Pregnant Ultrasound: Procedure, Abnormalities and More in Marathi", "raw_content": "\nदर महिन्याला होणारा बाळाचा विकास\nमोठी मुले (५-८ वर्षे)\nटॉईज, बुक्स अँड स्कुल\nबर्थ डे अँड गिफ्ट्स\nदर महिन्याला होणारा बाळाचा विकास\nमोठी मुले (५-८ वर्षे)\nटॉयज़, बुक्स एंड स्कूल\nबेबी गियर एंड नर्सरी\nHome गर्भारपण गर्भधारणेचे आठवडे प्रसुतीपूर्व काळजी गरोदरपणाच्या १८ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन\nगरोदरपणाच्या १८ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन\nगरोदरपणाच्या १८ व्या आठवड्यात तुम्ही अल्ट्रासाऊंड स्कॅन का केले पाहिजे\nहा स्कॅन करण्यासाठी कोणती तयारी करणे आवश्यक आहे\n१८ आठवड्यांचा अल्ट्रासाऊंड स्कॅन पूर्ण होण्यास किती वेळ लागतो\nहे स्कॅन कसे केले जाते\n१८ आठवड्यांच्या स्कॅनवर तुम्ही काय पाहू शकता\nगरोदरपणाच्या १८ व्या आठवड्यातील स्कॅन मध्ये काही धोके आणि परिणाम आहेत का\n१८ व्या आठवड्याच्या अल्ट्रासाऊंड स्कॅनमध्ये कोणत्या विकृती दिसू शकतात\nस्कॅनमध्ये समस्यांची चिन्हे आणि लक्षणे दिसत असल्यास काय\nतुमचा गरोदरपणाचा १८वा आठवडा सुरु झाल्यावर तुमचे डॉक्टर तुमच्या तुमच्या पोटात��ल बाळाची वाढ आणि विकास पडताळून पाहण्यासाठी अल्ट्रासाऊंड स्कॅन करून घेण्यास सांगू शकतात. काही स्त्रिया ह्या स्कॅन द्वारे पहिल्यांदा आपल्या पोटातील बाळाला बघू शकतात तर काही स्त्रियांचे आधी अल्ट्रासाऊंड झालेले असू शकते. ह्या लेखामध्ये, गरोदरपणाच्या १८ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड बद्दल तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत अशा सर्व गोष्टींवर आपण चर्चा करणार आहोत.\nगरोदरपणाच्या १८ व्या आठवड्यात तुम्ही अल्ट्रासाऊंड स्कॅन का केले पाहिजे\nतुमच्या गरोदरपणाच्या १८ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन हा तुमच्या नियमित तपासणीचा एक भाग आहे. खालील कारणांमुळे तुमचे डॉक्टर तुम्हाला अल्ट्रासाऊंड स्कॅन करून घेण्याचा सल्ला देऊ शकतात:\nगर्भाच्या वयाचा अंदाज घेण्यासाठी\nगर्भांची संख्या तपासण्यासाठी (एक किंवा एकापेक्षा जास्त)\nडिलिव्हरीच्या तारखेबद्दल अंदाज येण्यासाठी\nगर्भाभोवती द्रवाचे प्रमाण तपासण्यासाठी\nगर्भाशयाचे मुख आणि जन्म कालवा तपासण्यासाठी\nहा स्कॅन करण्यासाठी कोणती तयारी करणे आवश्यक आहे\nस्कॅनसाठी फारशी तयारी आवश्यक नसते. तुमचे मूत्राशय भरलेले राहण्यासाठी पुरेसे पाणी प्या. भरपूर पाणी प्यायलेले असल्याने डॉक्टरांना गर्भ स्पष्टपणे दिसण्यास मदत होते. खूपही जास्त पाणी पिऊ नका कारण त्यामुळे स्कॅनींग करताना तुम्हाला अस्वस्थता येऊ शकते. तुम्हाला किती पाणी पिण्याची गरज आहे हे तुम्ही तुमच्या रेडिओलॉजिस्टला आधीच विचारून ठेवू शकता.\nप्रक्रियेसाठी आरामदायी आणि सैल कपडे घालणे चांगले जेणेकरुन रेडिओलॉजिस्टला स्कॅन करणे सोपे होईल.\n१८ आठवड्यांचा अल्ट्रासाऊंड स्कॅन पूर्ण होण्यास किती वेळ लागतो\n१८–२० आठवड्यांच्या आसपास केल्या जाणाऱ्या अल्ट्रासाऊंड स्कॅनला साधारणपणे ३०–४५ मिनिटे लागू शकतात.\nहे स्कॅन कसे केले जाते\nरेडिओलॉजिस्ट तुमच्या पोटाच्या भागावर जेल लावतील आणि तुमच्या पोटावर ट्रान्सड्यूसर फिरवतील. स्कॅन रिअल–टाइममध्ये केले जाते, म्हणजेच तुम्ही स्क्रीनवर जे पहात असता ते त्या काळात तुमच्या गर्भाशयात घडत असते. तुम्ही डॉक्टरांना स्क्रीनवर फ्लॅश झालेल्या प्रतिमा स्पष्ट करण्यास सांगू शकता. अल्ट्रासाऊंड स्कॅनचा मुख्य उद्देश म्हणजे गर्भाच्या आरोग्याचे स्कॅन करणे हा आहे.\n१८ आठवड्यांच्या स्कॅनवर तुम्ही काय पाह��� शकता\nस्क्रीनवर स्कॅनच्या प्रतिमा पाहण्याची तुमची इच्छा असल्यास तुम्ही तुमच्या रेडिओलॉजिस्टला आधी विचारू शकता. बहुतेक रुग्णालये किंवा आरोग्य केंद्रे ही सुविधा पुरवत असली तरी, आधी माहिती देणे केव्हाही चांगले.\nजर तुम्ही पहिल्यांदा अल्ट्रासाऊंड स्कॅन केले असेल, तर तुमचे डॉक्टर तुम्हाला किती बाळांना जन्म देणार आहात आणि तुमची अपेक्षित प्रसूतीची तारीख ह्या बद्दल माहिती देतील.\nतुम्ही पहिल्यांदाच बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकू शकाल\nरेडिओलॉजिस्ट तुम्हाला तुमच्या बाळाचा चेहरा, हात आणि पाय देखील दाखवू शकतात. तथापि, तुमच्या बाळाचे अवयव शोधणे तुम्हाला कठीण वाटू शकते, परंतु ते पूर्णपणे ठीक आहे कारण स्कॅन समजणे थोडे कठीण आहे. स्कॅन अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी तुम्ही रेडिओलॉजिस्टला मदत करण्यास सांगू शकता.\nगरोदरपणाच्या १८ व्या आठवड्यात स्क्रीनवर बाळाची हाडे पांढऱ्या रंगाची दिसतील, गर्भजल काळ्या रंगाचे दिसेल आणि मऊ उती राखाडी रंगात दिसतील.\nतुम्हाला स्कॅनची झलक दाखवल्यानंतर, रेडिओलॉजिस्ट स्क्रीन स्वतःकडे वळवतील आणि इतर मूल्यांकन करतील. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला स्कॅनची सॉफ्ट कॉपी किंवा डीव्हीडी दिली जाईल.\nगरोदरपणाच्या १८ व्या आठवड्यातील स्कॅन मध्ये काही धोके आणि परिणाम आहेत का\nअल्ट्रासाऊंड स्कॅनचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत आणि तुम्ही तुमचे दैनंदिन क्रियाकलाप सहजपणे पुन्हा सुरू करू शकता. तसेच, गर्भवती आई आणि तिच्या पोटातील बाळावर स्कॅनचे कोणतेही दुष्परिणाम सिद्ध करणारे वैज्ञानिक पुरावे उपलब्ध नाहीत. प्रतिमा मिळविण्यासाठी कोणतेही हानिकारक विकिरण वापरले जात नाहीत, त्याऐवजी, स्कॅन करण्यासाठी अतिशय उच्च–फ्रिक्वेंसीच्या ध्वनी लहरी वापरल्या जातात. जेव्हा गर्भ ट्रान्सड्यूसरपासून दूर असतो,तेव्हा प्रक्रिया थोडी कठीण होते आणि थोडा जास्त वेळ लागू शकतो. तुम्हाला काही दिवसांनी पुन्हा स्कॅन करण्यासाठी बोलावले जाऊ शकते.जुळी किंवा एकाधिक बाळे असतील तर तुमच्या डॉक्टरांना गर्भाची रचना स्थापित करण्यात अडचणी येऊ शकतात आणि तुम्हाला काही दिवसांनी स्कॅन साठी पुन्हा येण्यास सांगितले जाऊ शकते.\n१८ व्या आठवड्याच्या अल्ट्रासाऊंड स्कॅनमध्ये कोणत्या विकृती दिसू शकतात\nयापैकी काही विकृतींमध्ये पुढील गोष्टींचा समावेश असू शकतो:\nहात पाय छोटे असणे किंवा अजिबात नसणे\nओटीपोटाच्या आवरणातील दोष (आतडे बाहेर येणे)\nओटीपोटाच्या आवरणातील दोष (यकृत बाहेर येणे)\nडोक्याच्या वरच्या भागाच्या अनुपस्थितीशी संबंधित असामान्यता\nओटीपोट आणि छाती वेगळे करणाऱ्या स्नायूंमध्ये छिद्रे\nह्या वैद्यकीय समस्या फार सामान्य नसतात आणि लहान मुलांमध्ये क्वचितच आढळतात. तथापि, अल्ट्रासाऊंड स्कॅन करणे आणि या सर्व वैद्यकीय परिस्थितींच्या शक्यता नाकारणे ही चांगली कल्पना आहे.\nस्कॅनमध्ये समस्यांची चिन्हे आणि लक्षणे दिसत असल्यास काय\nजर रेडिओलॉजिस्टला स्कॅनमध्ये गर्भ स्पष्टपणे दिसत नसेल, तर तुम्हाला नंतरच्या तारखेला पुन्हा स्कॅनसाठी बोलावले जाईल. जर तुम्ही लठ्ठ असाल, किंवा बाळ गर्भाशयात खूप खोलवर असेल, तर पुन्हा स्कॅन करण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो. तथापि, जर तुमच्या डॉक्टरांना वर नमूद केल्याप्रमाणे कोणत्याही प्रकारची असामान्यता किंवा इतर दोष दिसले तर तुम्हाला त्याबद्दल सांगितले जाईल. समस्यांची गुंतागुंत आणि तुमच्यासाठी उपलब्ध असलेल्या पर्यायांबद्दल जाणून घेण्यासाठी तुम्हाला तज्ञांची भेट घेण्यास सुद्धा सांगितले जाऊ शकते.\nगंभीर विकृतींच्या बाबतीत, तुम्हाला गर्भधारणा संपवण्याची सूचना केली जाऊ शकते. तथापि, काही समस्यांसाठी बाळाच्या जन्मानंतर त्वरित वैद्यकीय मदतीची आवश्यकता असू शकते.\n१८ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन हा तुमच्या बाळाच्या आरोग्याविषयी जाणून घेण्याचा एक उत्तम मार्ग आहे. काही पालक स्कॅनसाठी खूप उत्सुक असतात तर काही पालक स्कॅन न करून घेण्याचा निर्णय घेतात. अल्ट्रासाऊंड स्कॅन करून घ्यायचा की नाही हा निर्णय पूर्णपणे पालकांवर अवलंबून आहे. तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी त्याबद्दल बोलू शकता.\nगरोदरपणाच्या १७ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन\nगरोदरपणाच्या १९ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन\nगरोदरपणाच्या १० व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन\nगरोदरपणात 'नायटा' हा त्वचेचा संसर्ग होणे - लक्षणे, परिणाम आणि उपाय\nगरोदरपणात भारतीय पद्धतीचे शौचालय वापरणे सुरक्षित आहे का\nगरोदरपणाच्या १६ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन\nगरोदरपणात रात्रीच्या वेळी पोटातील बाळाची हालचाल किंवा त्याचे पाय मारणे - सुरक्षित आहे का\nगरोदरपणात 'नायटा' हा त्वचेचा संसर्ग होणे - लक्षणे, परिणाम आणि उपाय\nधनुर्वाताची लस (टिटॅनस टॉक्सॉइड - टीटी) - गरोदरपणात कधी आणि का दिली जाते\nगरोदरपणात उन्हात बसणे सुरक्षित आहे का\nगरोदरपणात स्तनांमध्ये होणारी वेदना: कारणे, परिणाम आणि उपचार\nगरोदरपणातील ट्रान्स्व्हजायनल स्कॅन (टीव्हीएस)\nबाळांना उष्णतेमुळे उठणारे पुरळ – कारणे, उपचार आणि घरगुती उपाय\nIn this Articleउष्णतेचे पुरळ म्हणजे नक्की कायउष्णतेमुळे होणारे पुरळ कसे दिसतातउष्णतेमुळे होणारे पुरळ कसे दिसतातउष्णता पुरळ होण्याची कारणे काय आहेतउष्णता पुरळ होण्याची कारणे काय आहेतबाळांसाठी उष्णतेमुळे होणारी पुरळ वेदनादायी असते काबाळांसाठी उष्णतेमुळे होणारी पुरळ वेदनादायी असते काबाळांमध्ये दिसणारी मिलिआरिआची लक्षणे उष्णतेमुळे होणाऱ्या पुरळचे निदान कसे करावेबाळांमध्ये दिसणारी मिलिआरिआची लक्षणे उष्णतेमुळे होणाऱ्या पुरळचे निदान कसे करावेबाळांना उष्णतेचे पुरळ होण्यास कारणीभूत असलेले धोकादायक घटकउपचार उष्णतेचे पुरळ – घरगुती उपाय उष्णतेचे पुरळ होऊ नयेत म्हणून काय करालबाळांना उष्णतेचे पुरळ होण्यास कारणीभूत असलेले धोकादायक घटकउपचार उष्णतेचे पुरळ – घरगुती उपाय उष्णतेचे पुरळ होऊ नयेत म्हणून काय कराल उष्ण आणि दमट वातावरण असलेल्या […]\nमुलांच्या तोंड येण्याच्या (तोंडातील अल्सर) समस्येवर ११ घरगुती उपचार\nजुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – २८वा आठवडा\nगरोदर असताना पपई खाणे किती सुरक्षित आहे\nचुकीची नकारात्मक गरोदर चाचणी\nतुमचे २५ आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी\nगर्भधारणेदरम्यान योनिमार्गातून रक्तस्त्राव किंवा हलके डाग\nबाळाची अंघोळ : पद्धती, टिप्स आणि बरंच काही\nह्या संकेतस्थळावरील माहिती ही ढोबळ स्वरूपाची आहे आणि फक्त शिक्षित करण्याच्या हेतूने ती उपलब्ध आहे. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ किंवा संबंधित आरोग्य सेवा प्रदाता ह्यांच्या सल्ल्याला ती पर्यायी ठरू शकत नाही. आपणास स्वतःच्या अथवा आपल्या बाळाच्या किंवा मुलाच्या आरोग्यविषयक शंका असतील तर कृपया आपल्या वैद्यांशी संपर्क साधावा. आपण हे लक्षात घ्यावे की ह्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या संवाद प्रक्रियेला मर्यादा आहेत. तुम्हाला लागणारी मदत किंवा मिळणारा प्रतिसाद हा फक्त लेखकाकडून दिला जातो. पेरेंटिंग.फर्स्टक��राय.कॉम कुठल्याही चुका, वगळलेली माहिती किंवा कुठलेही चुकीचे भाष्य ह्यांची जबाबदारी घेत नाही. हे संकेतस्थळ वापरताना तुम्हाला सर्व अटी व शर्ती बंधनकारक आहेत असे निर्देशीत करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://nmk.world/s/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A7-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-583/", "date_download": "2022-01-23T20:46:23Z", "digest": "sha1:V66XIKAXALQG7MWIM5IGSNAMTTZCKX6N", "length": 4652, "nlines": 67, "source_domain": "nmk.world", "title": "NMK - भारत सरकारच्या आयुध निर्माण कारखान्यात प्रशिक्षणार्थी पदांच्या ६९४८ जागा - NMK", "raw_content": "\nभारत सरकारच्या आयुध निर्माण कारखान्यात प्रशिक्षणार्थी पदांच्या ६९४८ जागा\nभारत सरकारच्या आयुध निर्माण कारखान्यात प्रशिक्षणार्थी पदांच्या ६९४८ जागा\nभारत सरकारच्या विविध आयुध निर्माण कारखान्याच्या आस्थापनेवरील विविध ‘प्रशिक्षणार्थी तांत्रिक’ पदांच्या एकूण ६९४८ जागा भरण्यासाठी दहावी किंवा आयटीआय पास उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली असून त्यानुसार शेवटची तारीख २० फेब्रुवारी २०१७ आहे. (सौजन्य: साईदीप असोसिएट्स, श्रीगोंदा, जि. अहमदनगर.)\nस्टाफ सिलेक्शन कमिशन ‘मल्टी टास्किंग’ पदांच्या एकूण ८३०० जागा\nनोबल पब्लिकेशन्स यांचे ‘नोबल मॅथ्स’ पुस्तक बाजारात उपलब्ध\nमंगरुळपीर येथे १२ जानेवारी रोजी शासकीय रोजगार मेळाव्याचे आयोजन\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट अ/ ब संवर्गातील विविध पदांच्या ६९ जागा\nसिंडिकेट बँक यांच्या आस्थापनेवरील ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या ५०० जागा\nसिंडिकेट बँकेच्या आस्थापनेवर ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या एकूण ५०० जागा\nअमरावती आदिवासी विकास विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ५५ जागा\nसोलापूर जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर विविध कंत्राटी पदांच्या एकूण ९३ जागा\nस्टाफ सिलेक्शन कमिशन ‘पोस्टल असिस्टंट’ पदांच्या ३२५९ जागा (मुदतवाढ)\nदिल्ली पोलीस दलाच्या आस्थापनेवर ‘बहूउद्देशीय कर्मचारी’ पदांच्या ७०७ जागा\nइंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स मध्ये ‘कॉन्स्टेबल’ पदांच्या एकूण २४१…\nपुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आस्थापनेवर लिपिक पदांच्या ३९३ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"}
+{"url": "https://nmk.world/s/stara-guptwarta-6729/", "date_download": "2022-01-23T21:26:22Z", "digest": "sha1:D5CXOD5N75I2FSPPPY6GKQF6DFPHUNQF", "length": 6164, "nlines": 79, "source_domain": "nmk.world", "title": "NMK - राज्य गुप्तवार्ता विभागात सहाय्यक गुप्तवार्ता अधिकारी पदाच्या २०४ जागा Ex- Announcement - NMK", "raw_content": "\nराज्य गुप्तवार्ता विभागात सहाय्यक गुप्तवार्ता अधिकारी पदाच्या २०४ जागा\nराज्य गुप्तवार्ता विभागात सहाय्यक गुप्तवार्ता अधिकारी पदाच्या २०४ जागा\nराज्य गुप्तवार्ता विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक गुप्तवार्ता अधिकारी (गट-क) पदाच्या जागा भरण्यासाठी पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.\nसहायक गुप्तवार्ता अधिकारी पदाच्या २०४ जागा\nशैक्षणिक पात्रता – कुठल्याही शाखेचा पदवीधर असावा.\nशारीरिक पात्रता – पुरुष : उंची 165 सेमी आणि छाती न फुगवता 79 सेमी पेक्षा कमी नसावी.\nशारीरिक पात्रता – महिला : उंची 155 सेमी पेक्षा कमी नसावी.\nवयोमर्यादा – 12 जून 2018 रोजी जास्तीत 30 वर्ष (मागासवर्गीय उमेदवारांना 5 सवलत.)\nफीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 525/- रुपये आणि मागासवर्गीय उमेद्वारानं 325/- रुपये तसेच माजी सैनिक उमेदवारांना 100/- रुपये राहील.\nप्रवेशपत्र – 25 जून २०१८ पासून डाऊनलोड करता येतील.\nपरीक्षा – 13 आणि 14 जुलै २०१८ रोजी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल.\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 जून २०१८ आहे.\nअधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचावी.\nसौजन्य: चैतन्य कॉम्प्युटर, वांबोरी.\nपुणे येथे राज्यसेवा निवासी बॅच केवळ ४५०० रुपये प्रति महिना दरात उपलब्ध\nकेंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) दहावी परीक्षा निकाल\nवर्धा जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या एकूण ४१ जागा\nमहाराष्ट्र शासनाच्या पथदर्शी प्रकल्पात किसान मित्र पदांच्या एकूण ७०२ जागा\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदाच्या ३१ जागा\nपुणे जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानात विविध कंत्राटी पदांच्या २४८ जागा\nअमरावती राष्ट्रीय आरोग्य अभियानात विविध कंत्राटी पदांच्या १०५ जागा\nबुलढाणा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध कंत्राटी पदांच्या २६ जागा\nठाणे जिल्हा आरोग्य सोसायटीत विविध कंत्राटी पदांच्या एकूण १८७ जागा\nमुंबई माझगाव डॉक मध्ये विविध प्रशिक्षणार्थी तांत्रिक पदांच्या ४४५ जागा\nसातारा जिल्हा आरोग्य सोसायटीत विविध कंत्राटी पदांच्या एकूण ११३ जागा\nपुणे महानगरपालिकेत सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक पदांच्या एकूण ४५ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://www.islamdarshan.org/2018/01/blog-post_48.html", "date_download": "2022-01-23T20:54:12Z", "digest": "sha1:TJGTX6KUWQZ7PJRL3CTN6DCS6ZSNKXQ4", "length": 25094, "nlines": 174, "source_domain": "www.islamdarshan.org", "title": "सत्य जीवनमार्गाचा प्रकाश देणारे महानायक | Islamdarshan", "raw_content": "\nसुबोध कुरआन खंड क्र. १ (पान १ ते १४३).\n\"अल्लाहच्या नावाने, जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे'' १. अल्फातिहा परिचय शीर्षक : या प्रथम सूरहचे (अध्याय) नाव &quo...\nनेतृत्वाचे प्रकार आणि त्यातील फरक\nआणि (आठवण करा) जेव्हा तुमच्या पालनकर्त्याने दूतांना सांगितले की, ’’मी पृथ्वीवर एक खलीफा (माझा प्रतिनिधी) बनविणार आहे.’’ (तेव्हा त्या दुतांनी...\nसटीप मराठी भाषांतर मौलाना सय्यद आला मौदूदी (यांच्या सटीप उर्दू भाषांतरावरून) मराठी भाषांतर अब्दुल जबार कुरैशी कुतुबुद्दिन हुसैन...\nसत्य जीवनमार्गाचा प्रकाश देणारे महानायक\n-नजीर अहमद एम. अत्तार पुणे / ९६८९१३३२९३\nपैगंबर मुहम्मद (स.) यांना अल्लाहने (ईश्वराने) आपला ईशदूत अर्थात\nसंदेशवाहक म्हणून जगात पाठविले. जगातील मानव समाजाला सत्यधर्म, जीवन, सत्यमार्ग यांची जाणीव करून देण्यासाठी निर्माण केले. मुहम्मद (स.) हे ईश्वराचे अंतिम पैगंबर होत.\nमुहम्मद (स.) यांच्या अगोदर ईश्वराने अेक पैगंबर अर्थात संदेशवाहक निर्माण केले होते. त्यांनी त्या त्या काळात सत्य जीवनमार्गाचा प्रचार, प्रसार केला होता आणि सत्यधर्माची जाणीव करून दिली होती. सत्यधर्म इस्लाम हा प्राचीन काळापासून निर्माण झाला आहे. अर्थात ईश्वराकडून अवतरित झाला आहे.\nपैगंबर मुहम्मद (स.) यांचा जन्म कुरैश घराण्यात झाला. तो महिना रबिऊल अव्वल होता. मुहम्मद (स.) यांच्या जन्माअगोदर त्यांचे पिता स्वर्गवासी झाले आणि त्यांच्या जन्मानंतर अवघ्या काही महिन्यांतच त्यांच्या माता निवर्तल्या. ते अनाथ झाले. त्यांचे पालनपोषण काका आणि आजोबांनी केले. ते लहानपणी मेंढ्यांची राखण करायचे. तद्नंतर काकांबरोबर व्यापार करू लागले. व्यापारानिमित्त त्यांना निरनिराळ्या भागांत जावे लागत. त्यांनी व्यापारात प्राविण्य प्राप्त केले होते. ते एक प्रामाणिक सत्प्रवृत्तीचे होते. व्यापारानिमित्त त्यांचे अनेक व्यापाऱ्यांशी, लोकांशी संबंध प्रस्थापित झाले होते.\nमाननीय खदीजा (रजि.) या एक ���्यापारी महिला होत्या. मुहम्मद (स.) यांचा प्रामाणिकपणा पाहून आपला व्यापार मुहम्मद (स.) यांच्या स्वाधीन केला. या व्यापारात त्यांची नेकी व इमानदारी पाहून खदीजा (रजि.) या प्रभावित झाल्या. त्या विधवा होत्या. त्यांचे त्या वेळी वय ४० वर्षे होते आणि मुहम्मद (स.) यांचे वय २५ वर्षे होते. ते दोघे विवाहबद्ध झाले.\nविवाहानंतर ते व्यापार करीतच राहिले. त्यांनी व्यापाराचा त्याग केला नाही. व्यापार करीत असताना ते काही वेळा बेचैन होत असत. त्यांना मन:शांती लाभत नव्हती. त्यांना एकांतवास हवा होता. कारण मन:शांतीसाठी मनन चिंतन हवे होते. ते मार्गदर्शन मिळावे म्हणून हिरा नामक गुहेत जाऊन एकांत बसून विचारमग्न होत. ते ईश्वराची याचना व प्रार्थना करीत. मुहम्मद (स.) यांची श्रद्धा व निष्ठा पाहून अल्लाहने त्यांच्या सद्भावनांची कदर करून त्यांना प्रेषित्व अर्थात पैगंबरपद बहाल केले. यानंतर अल्लाहने आपले दूत जिब्रिल (अ.) यांच्याद्वारे संदेश पाठवून मुहम्मद (स.) यांच्यासमोर उभे केले आणि त्यांना जिब्रिल यांनी आज्ञा केली,\n‘‘वाचा, आपल्या पालनकर्त्याचे नाव घेऊन मानवाला रक्तापासून निर्माण केले आहे.’’ (कुरआन)\nमुहम्मद (स.) अचंबित झाले आणि भयभीत झाले. ही एक अद्भूत घटना होती. त्यांच्यात सत्यता, सत्यवचनी व प्रामाणिक गुण सामावलेले होते. म्हणून त्यांनी अल्लाहचे आभार मानून त्याचा आदेश मान्य केला.\nगुहेत घडलेली अद्भूत घटना त्यांनी आपल्या सुशील पत्नी खदीजा (रजि.) यांना कथन केली. त्यावर त्यांच्या पत्नींनी सांगितले, ‘‘आपण सत्यवचनी आहात, प्रामाणिक आहात म्हणून त्याचे हे फळ. आपण कार्य करावे. आपल्या कार्याची साह्यकरी म्हणून मी आपली अनुयायी बनू इच्छिते.’’\nपैगंबर मुहम्मद (स.) यांनी ईश्वराच्या साक्षीने सत्कार्यास सुरूवात केली.\nअरबस्थानात आणि जगात त्या काळी मानवसमाजात अंधकार होता. वातावरण हिंसाचाराचे अत्याचाराचे होते. सगळे अरब जगत हिंसक वृत्तीचा बनला होता. भयभीत वातावरणात माखला होता. कुणातही ताळमेळ नव्हता. हिंसक वृत्ती वाढली होती. खूनदरोड्यांनी जग बरबटले होते.\nअशा अवस्थेत मानवसमाजाला सत्य जीवनमार्गाची, सत्य जीवनपद्धतीची एकेश्वरी कल्पनेची, प्रामाणिकपणाची शिकवण देणे हे काही सोपे कार्य नव्हते. अत्यंत कष्टमय वातावरण होते व सत्यमार्गाचा आवाज उठविणे शक्य नव्हते. परंतु निर्मात्याने आप��्यावर टाकलेली जबाबदारीही झटकता येणार नाही अथवा झटवूâन चालणार नाही. या अवस्थेतही सत्कार्य करणे आवश्यक आहे.\nअरबरस्थानात मूर्तिपूजा आणि अनेकेश्वरवाद बळावला होता. मानवसमाजात स्थिरता नव्हती. महिलांवरील अत्याचार वाढत चालले होते. रक्ताचे पाट वहात होते. या घडत असलेल्या घटना त्यांनी पाहिल्या. या सर्व वातावरणाचा सारासार अंदाज घेऊन पैगंबर मुहम्मद (स.) यांनी मोठ्या हिकमतीने, धाडसाने आणि न डगमगता आपले कार्य व एकेश्वरत्वाची शिकवण देण्यासाठी सज्ज झाले.\n‘‘करते थे नारियों का अपमान\nजीवित गाडते थे संतान\nखून चुसते थे, न देते दान,\nमुस्ख हो गये थे नादान’’\nअशी होती अरबस्थानची स्थिती आणि बहकलेला मानवसमाज हे अनेकेश्वरवादी बनला होता.\nपैगंबर मुहम्मद (स.) यांनी अशा वातावरणात अनेकेश्वरवाद, सत्य जीवनमार्ग, प्रामाणिकपणाची शिकवण, सत्यधर्माची शिकवण ईशआदेशानुसार लोकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य निरंतर सुरू ठेवले. मानवसमाजास संदेश देऊ लागले. हे कार्य करीत असताना त्यांना अडथळे निर्माण होऊ लागले. यातना सोसाव्या लागल्या. त्यांना मारहाण होऊ लागली. मानवसमाज त्यांना जादूगार म्हणून हिणवू लागला. त्यांना ठार माहण्याचा कट शिजू लागला. तरीदेखील आपल्या सत्कार्यातून पैगंबर मुहम्मद (स.) मागे हटले नाहीत. एकीकडे विरोधक वाढत होते तर दुसरीकडे सत्कार्यात अनुयायी हळूहळू सामील होत होते.\nयाच दरम्यान त्यांच्या पत्नी खदीजा (रजि.) त्यांना अध्र्या वाटेवर सोडून निवर्तल्या. त्याही स्थिती ईश्वरी कामात पैगंबर लीन झाले. त्यांना ठार मारण्यासाठी विरोधकांकडून योजना आखण्यात आली. जेव्हा त्यांना कळले की आपण येथून काही काळासाठी स्थलांतर होणे आवश्यक आहे, कारण आपले ईशकार्य पूर्णत: सिद्धीस आले नाही. म्हणून आपणास हिजरत करणे भाग आहे. म्हणून मक्का शहर काही काळ सोडण्याचा पैगंबरांनी निर्णय घेतला. ते मदीना शहरी स्थलांतर झाले.\nमदीनेत पैगंबर मुहम्मद (स.) यांनी आपले ईशकार्य सुरू केले. येथेही त्यांना या कार्यात अडथळे निर्माण होऊ लागले. त्यांचा छळ होऊ लागला. त्यांच्यावर हल्ले होऊ लागले. तरीही ते हार न मानता आपल्या दृढनिश्चयावर अटळ राहून सत्यमार्गावर आणि सत्यजीवनावर प्रामाणिकपणे तटस्थ राहून लढा देत राहिले. कारण त्यांची ईश्वरावर अढळ श्रद्धा होती.\nयेथील विरोधकांनी त्यांना उच्चपदाची लालू���, आमिषे दाखविली व ते देण्याचे प्रयत्नही झाले. परंतु ते प्रयत्न निष्फळ ठरले. पैगंबर सत्कर्मापासून मागे हटले नाहीत. ते एक सत्यमार्गी महानायक होते.\nएकच ईश्वर हा सर्व मानवजातीचा निर्माता असून तोच उपास्य आहे. त्याचा कोणी भागीदार नाही आणि पवित्र कुरआन हा ईशग्रंथ आहे. ईश्वरच या ग्रंथाचा वाली आहे. त्यानेच हा ग्रंथ निर्माण केला आहे आणि इस्लाम धर्म हाही ईश्वरानेच निर्माण केला आहे. हा धर्म कोणी साधू-संत-पैगंबरांनी निमाण केलेला नाही. म्हणून या धर्माचा संस्थापक पैगंबर मुहम्मद (स.) होऊच शकत नाहीत. फक्त ईश्वराने पाठविलेल्या सत्यजीवनाचा, धर्माचा प्रचार करण्याचे कार्य पैगंबरांनी केले आणि करीत आले आणि या माध्यमातूनच मानवसमाजात सुधारणा घडवून आणण्याचे कार्य केले.\nपैगंबर मुहम्मद (स.) यांनी असाही संदेश दिला की ‘‘या जगातील मानव समाजाचे जीवन क्षणभंगूर आहे. मर्यादित आहे. म्हणून मानवसमाजाने अनेकेश्वरवादी न बनता एकेश्वरवादी बनून ईश्ववाने सांगितल्याप्रमाणे सत्यमार्गी जीवनाचा स्वीकार करून सत्यमार्गी बनावे व आपले जीवन प्रामाणिकपणे जगावे, यातच सौख्य सामाविलेले आहे.\nया ठिकाणी एका सत्यघटनेचा आवर्जून उल्लेख करणे भाग आहे. ही पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या अंतिम समयीची घटना आहे. त्यांनी आपले प्रिय लाडक्या कन्येस उपदेश दिला.\n तू एक पैगंबराची कन्या आहे म्हणून अहंकार बाळगू नकोस अथवा अहंकारी बनू नकोस. तू सत्यमार्गी व प्रामाणिक राहा. प्रलयाच्या दिनी ईश्वरासमोर तुला उभे राहावे लागणार आहे. त्या वेळी मी तुझा साक्षीदार म्हणून मला साक्ष देता येणार नाही. फक्त तू सत्य राहा. सत्य जीवन जग.’’\nनंतर हजस्थानी पैगंबर मुहम्मद (स.) यांनी आपल्याकडे असलेली नाणी दान केली अन् सरतेशेवटी आपले ईमान शाबूत ठेवून हे जग सोडून गेले.\nअशा महानायकाची म्हणजेच पैगंबर मुहम्मद (स.) यांची जयंती साजरी होत पुढील ईशवचनाचा पुनरुच्चार करावासा वाटतो,\n‘‘अल्लाहशिवाय दुसरा ईश नाही आणि मुहम्मद (स.) हे अल्लाहचे पैगंबर आहेत.’’\nसुबोध कुरआन खंड क्र. १ (पान १ ते १४३).\n\"अल्लाहच्या नावाने, जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे'' १. अल्फातिहा परिचय शीर्षक : या प्रथम सूरहचे (अध्याय) नाव &quo...\nनेतृत्वाचे प्रकार आणि त्यातील फरक\nआणि (आठवण करा) जेव्हा तुमच्या पालनकर्त्याने दूतांना सांगितले की, ’’मी पृथ्वीवर एक खलीफा (माझा प��रतिनिधी) बनविणार आहे.’’ (तेव्हा त्या दुतांनी...\nसटीप मराठी भाषांतर मौलाना सय्यद आला मौदूदी (यांच्या सटीप उर्दू भाषांतरावरून) मराठी भाषांतर अब्दुल जबार कुरैशी कुतुबुद्दिन हुसैन...\n- मुहम्मद फारूक खान - मानवास जीवन मिळाले. त्यास या जीवनाचा अनुभव देखील होतो, मात्र असे लोक बोटावर मोजण्याइतकेच आढळतील ज्यांनी या जीवना...\n- सय्यद अबुल आला मौदूदी या पुस्तिकेत एकेश्वरत्व सोदाहरण स्पष्ट करून सांगण्यात आले आहे आणि मनुष्याच्या विनाशाचे, अन्याय, ...\nएकेश्वरत्व आणि प्रेषित्वाची साक्ष\n``मी साक्ष देतो की, अल्लाहशिवाय कोणीही पूज्य नाही आणि याचीही साक्ष देतो की, आदरणीय मुहम्मद (स.) अल्लाहचे दास आणि पैगंबर आहेत.'' दोन ...\nइद मिलन निमित्त सर्वधर्मीय विचारवंतांचे मौलिक विचार\n'मेराज' चे वास्तव: आदरणीय प्रेषित मुहम्मद (स.) यांना ईश्वरी सान्निध्य आणि मार्गदर्शन\nमुळात असा नियमच आहे की, सत्याच्या विरोधकांचे अत्याचार आपल्या संपूर्ण मर्यादा ओलांडतात आणि अत्याचारपीडितांचा आत्मा तळतळून हाक देतो की, ...\nपारा १ - भाग १ पारा १ - भाग २ पारा १ - भाग ३ पारा २ - भाग १ पारा २ - भाग २ पारा २ - भाग ३...\nरमजान, चंद्रकोर आणि गैरसमज\nमशीद, मदरसे, मुस्लिमांच्या लग्नपत्रिका, काही मुस्लिम देशांचे ध्वज आणि मुस्लिम समाजाचा प्रतीकात्मक उल्लेख करण्यासाठी सर्वसाधारणपणे चंद्रक...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://barshilive.com/ban-on-processions-after-gram-panchayat-election-results-rules-for-dhabe-hotel-too/", "date_download": "2022-01-23T21:51:10Z", "digest": "sha1:BGXPBAXERMXXSUKOMCMRHZZAWQCRDY2J", "length": 9929, "nlines": 100, "source_domain": "barshilive.com", "title": "ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर मिरवणुकांवर बंदी ! ढाबे, हॉटेलसाठीही नियमावली", "raw_content": "\nHome Uncategorized ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर मिरवणुकांवर बंदी \nग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर मिरवणुकांवर बंदी \nसोलापूर : ग्रामपंचायत निवडणूक शांततेत पार पडली आहे. शुक्रवारी झालेल्या मतदानाची आज मतमोजणी होणार आहे. त्या अनुषंगाने सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया शांततेत व विनाअडथळा, भयमुक्त वातावरणात पार पडावी, या हेतूने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी 18 जानेवारी सकाळी आठ ते रात्री 12 वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. तत्पूर्वी, पोलिस अधीक्षकांनी दिलेल्या पत्रानुसार असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.\nआमच्या फेसबुक पेज ला लाईक कर��\nअक्कलकोट, मोहोळ, बार्शी, माढा, करमाळा, पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला व माळशिरसमध्ये होणार मतमोजणी\nमतमोजणी परिसरात शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांशिवाय अन्य व्यक्तींसाठी मोबाइल बंदी\nतंबाखूजन्य पदार्थ, आगपेटी, ज्वालाग्रही पदार्थ तथा घाऊक पदार्थ नेण्यावर निर्बंध\nमतमोजणी केंद्र परिसरात अधिकारी व कर्मचारी, उमेदवार व त्यांचे दोन पासधारक प्रतिनिधींनाच असेल परवानगी\nग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर रॅली काढणे, गुलाल उधळणे, घोषणा देणे, फटाके वाजविणे, विनापरवाना बॅनर, फ्लेक्स लावण्यावरही बंदी\nग्रामीण हद्दीतील हॉटेल, धाबे, पान टपऱ्या 18 जानेवारीच्या रात्री दहा वाजल्यापासून 19 जानेवारीच्या सकाळी सहा वाजेपर्यंत बंद राहणार\nजिल्ह्यातील अक्कलकोट, मोहोळ, बार्शी, माढा, करमाळा, पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला व माळशिरस या तालुक्यांच्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे. मतमोजणी दिवशी निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवार हे मिरवणूक, रॅली काढतात. गावात विनापरवाना बॅनर, फ्लेक्स लावतात.\nत्यावेळी पराभूत व विजयी उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद निर्माण होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना पत्र दिले. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी नऊ तालुक्यांत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचाही इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.\nPrevious articleउमेदवाराचा स्टेटस का ठेवला म्हणून तरुणास हातपाय तोडून जीवे मारण्याची धमकी ; गुन्हा दाखल बार्शी तालुक्यातील घटना\nNext articleप्रजासत्ताक दिनी दिव्यांग शाळा कर्मचार्यांचे विविध मागण्यांसाठी बार्शी तहसील समोर आमरण उपोषण\nसोलापुरात शेततळ्यात बुडून आईसह दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू\nबार्शीतील अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निकाल : पत्नीस जीवे ठार मारल्याप्रकरणी पतीस जन्मठेप\nराष्ट्रीय जल पुरस्काराची घोषणा ; बार्शी तालुक्यातील सुर्डी ग्रामपंचायतीला पश्चिम विभागातील तिसरा क्रमांक\nवैरागच्या विकासासाठी भूमकर यांच्या पाठीशी ताकद उभी करणार-रोहित पवार\nवृक्ष संवर्धन समिती च्या वतीने गच्चीवरील बाग तसेच परसबाग स्पर्धेच आयोजन\nनिमित्त बार्शीतील कथित शेअर घोटाळ्याचे : रोडपती…. करोडपती…. वाचा सविस्तर-\n अल��पुर रोड परिसरातून महिलेचे गंठण भरदिवसा लंपास; २ जणां विरुद्ध...\nसोलापुरात शेततळ्यात बुडून आईसह दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू\nवैराग मध्ये एक पतिपत्नी विजयी तर एक पतिपत्नी पराभूत\nचिंताजनक: बार्शीत तीन दिवसात २७१ नवे कोरोना रुग्ण सापडले\nराष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष काका साठेंनी झेडपीच्या आवारात लगावली एकाच्या ‘कानाखाली’ |...\nवैराग नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या निरंजन भूमकरांची एकहाती झेंडा-भाजप चार तर शिवसेना...\nबार्शी शेअर मार्केट घोटाळा: विशाल फटे याला 10 दिवसांची पोलीस कोठडी;...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://marathiparenting.firstcry.com/articles/category/%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%A3/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A4/?amp", "date_download": "2022-01-23T21:47:05Z", "digest": "sha1:MNRAODZTMCZR7AHQBXGSJNHY3CLLSUST", "length": 5310, "nlines": 78, "source_domain": "marathiparenting.firstcry.com", "title": "गुंतागुंत: गर्भधारणा तसेच प्रसूतिविषयी गुंतागुंत, धोके आणि उपचार - Firstcry Parenting मराठी", "raw_content": "\nगरोदरपणातील मूत्रमार्गाच्या संसर्गावर (यूटीआय) ६ घरगुती उपाय\nजेव्हा जीवाणू मूत्रमार्गात प्रवेश करतात तेव्हा एखाद्या महिलेला मूत्रमार्गाच्या भागातील संसर्ग होऊ शकतो. एखाद्या स्त्रीच्या मूत्रमार्गात जीवाणूंची पैदास होऊ शकते. गरोदरपणात मूत्रमार्गाचा संसर्ग होणे सामान्य असते. जेव्हा गरोदरपणात गर्भाशय वाढते तेव्हा गर्भाशयाच्या वाढलेल्या वजनामुळे मुत्राशयातून मूत्राचा निचरा नीट होत नाही आणि त्यामुळे संसर्ग होऊ शकतो. गर्भवती महिलांना गर्भावस्थेच्या ६व्या आणि २४व्या आठवड्यादरम्यान मूत्रमार्गाच्या संसर्गाचा(युटीआय) धोका […]\nनाळ खाली सरकण्याची (प्लॅसेंटा प्रेव्हिया) कारणे, धोके आणि उपचारपद्धती\nप्लॅसेंटा म्हणजे पॅनकेक च्या आकाराचा एक अवयव असतो आणि जेव्हा स्त्री गरोदर असते तेव्हा तो स्त्रीच्या गर्भाशयाच्या आवरणामध्ये वाढतो. बाळाला ऑक्सिजन आणि पोषणमूल्यांचा पुरवठा नाळ करते तसेच बाळाचे संसर्गापासून संरक्षण करते. नाळ वाढणाऱ्या बाळाला गर्भाशयाशी जोडते. जर गर्भधारणेची प्रगती सामान्यपणे झाली तर नाळ गर्भाशयाशी उजव्या किंवा डाव्या बाजूला वरती जोडली जाते. गर्भधारणेदरम्यान गर्भाशय ताणले गेल्यावर […]\nदर महिन्याला होणारा बाळाचा विकास\nमोठी मुले (५-८ वर्षे)\nटॉईज, बुक्स अँड स्कुल\nबर्थ डे अँड गिफ्ट्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/143033/?utm_source=hhvacha", "date_download": "2022-01-23T21:05:45Z", "digest": "sha1:ZKH6OAHZNTHG6QOJRECYY3BGCKG22G2V", "length": 11589, "nlines": 74, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " ' हिंदुत्व आणि ISIS ची तुलना : काँग्रेसच्या नेत्याने पुन्हा अकलेचे तारे तोडलेच!", "raw_content": "\nहिंदुत्व आणि ISIS ची तुलना : काँग्रेसच्या नेत्याने पुन्हा अकलेचे तारे तोडलेच\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nव्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल\nराजकारणी आणि वाद हे समीकरण आता सामान्यांसाठी सुद्धा नवीन राहिलेलं नाही. राजकारणात सक्रिय असणाऱ्या व्यक्तीला किमान एखाद्या विषयावरून तरी वादाला तोंड फोडता आलं नाही, तर तो फाऊल मानला जात असावा, अशा पद्धतीने ही राजकारणी मंडळी वागत असतात.\nआमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :\nकधी बोलण्यातून, कधी वागण्यातून, तर कधी आपण लिहिलेल्या पुस्तकांमधून सुद्धा ही मंडळी वाद निर्माण होतील असे विचार मांडतात. असाच एक वाद काँग्रेसचे नेते सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकामुळे सुद्धा निर्माण झाला आहे.\nबुधवारी सलमान खुर्शीद यांच्या नव्या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. काँग्रेस नेते दिग्विजय सिंग आणि पी चिदंबरम हेदेखील पुस्तक प्रकाशनाच्या वेळी उपस्थित होते. ‘सनराईझ ओव्हर अयोध्या : नेशनहूड इन अवर टाइम्स’ असं या पुस्तकाचं नाव आहे.\nसलमान खुर्शीद यांनी आपल्या या पुस्तकातून हिंदुत्वाची तुलना थेट ISIS आणि बोको हरामशी केली आहे.\nया पुस्तकात खुर्शीद यांनी म्हटलं आहे, की हिंदुत्व हा केवळ राजकारणाचा मुद्दा झाला आहे. निव्वळ राजकारणासाठी याचा वापर करण्यात येतो. निवडणुकांच्या प्रचाराच्या वेळीच हिंदुत्वाबद्दल सर्वाधिक बोललं जातं.\nभाजप आयटी सेल प्रमुखांनी केली टीका\nभाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी या मुद्द्यावरून काँग्रेस पक्षाला धारेवर धरलं आहे. या पुस्तकातून हिंदुत्वाची आयसीस आणि बोको हरामशी तुलना करणं हे काँग्रेसच्या नेत्याकडून अपेक्षितच आहे, असा त्यांच्या बोलण्याचा रोख दिसतो.\n“जो पक्ष इस्लामिक जिहादला महत्त्व देण्यासाठी आणि मुस्लिम मतं मिळवण्यासाठी ‘भगवा आतंकवाद’ या शब्दाची निर्मिती करू शकतो, त्या पक्षाकडून अशाच वागण्याची अपेक्षा केली जाऊ शकते.” असं मालवीय यांनी म्हटलं आहे.\nकाँग्रेस पक्षाची नियमावली: खादीचे कपडे परिधान करणे, दारू ड्रग्ससारख्या व्यसनांपासून दूर राहणे\nस्वामी दयानंद आणि स्वातंत्र्यवीर सावरकर : हिंदुहित आणि इस्लाम चिकित्सेचे दोन अंग\nचिदंबरम आणि दिग्विजय सिंग म्हणतात की…\nकाँग्रेस नेते पी चिदंबरम यांनी पुस्तक प्रकाशनाच्या वेळी अयोध्या प्रकरणावर निशाणा साधला होता. ते म्हणाले, की “ज्याप्रमाणे जेसिकाची हत्या कुणीही केली नाही त्याचप्रमाणे बाबरी मशीद सुद्धा कुणीही पाडली नाही.”\n६ डिसेंबर १९९२ साली घडलेली घटना फारच चुकीची होती, असं चिदंबरम यांनी म्हटलं आहे. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, एपीजे अब्दुल कलाम यांच्या देशात, ‘बाबरी कुणीही पाडली नाही’ असं म्हणावं लागतं ही खेदजनक बाब असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलं आहे.\nदिग्विजय सिंग यांनी यावेळी हिंदू धर्माबद्दल भाष्य केलं. ५०० वर्ष मुघलांच्या आणि १५० वर्षं इंग्रजांच्या राज्यात हिंदू धर्माला कुठलाही धोका निर्माण झाला नाही, मग आताच हिंदू धर्माला धोका निर्माण झालाय, असं का म्हटलं जात आहे\nदिग्विजय सिंग यांनी सावरकरांच्या विचारसरणीवर भाष्य केलं. “सावरकर धार्मिक नव्हते. हिंदुत्व या शब्दाचा हिंदू धर्माशी काहीही संबंध नाही. गायीला ‘माता’ का म्हटलं जातं, असंही ते म्हणत असत. त्यांना गोमांस खाण्याबद्दलही कुठलाही आक्षेप नव्हता. हिंदूंची ओळख निर्माण करण्यासाठी ‘हिंदुत्व’ हा शब्द निर्माण करण्यात आला, जेणेकरून लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल.” असं वक्तव्य त्यांनी केलं.\nआमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :\nव्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल\nइनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप\nआता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \n← घरी येऊनही आर्यन शॉकमध्येच ‘काय’ झालीये अवस्था जवळच्या मित्रांनी सांगितलं सत्य\nमधुमेहावर ‘चहा’ ठरेल अत्यंत गुणकारी बघा या चहाचे इतर आरोग्यदायी फायदे बघा या चहाचे इतर आरोग्यदायी फायदे\nकाश्मीरचं सत्य – मीडिया आणि राजकारण्यांच्या पलीकडचं\nज्यामुळे नवाज शरीफांना पद���वरून डच्चू मिळाला, ते पनामा पेपर्स प्रकरण आहे तरी काय\nकुशल युद्धनीती; बिपिन रावतांनी घडवून आणलेला म्यानमार सर्जिकल स्ट्राईक\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://mr.foundrytech.cn/contact-us/", "date_download": "2022-01-23T22:42:58Z", "digest": "sha1:H6WY4CMK6P6UJOZT42K742SFV3VWJSOG", "length": 4625, "nlines": 161, "source_domain": "mr.foundrytech.cn", "title": "आमच्याशी संपर्क साधा | वेफांग सोफिक मशिनरी कं, लि.", "raw_content": "\nस्टॅटिक प्रेशर मोल्डिंग लाइन\nएअर मल्टी- पिस्टन मोल्डिंग मशीन\nहायड्रॉलिक मल्टी- पिस्टन मोल्डिंग मशीन\nझोल्ट स्क्विझिंग मोल्डिंग मशीन\nस्टॅटिक प्रेशर मोल्डिंग मशीन\nक्षैतिज फ्लास्कलेस मोल्डिंग लाइन\nवेफांग सोफिक मशिनरी कं, लि.\nबी-70०6, वेफांग हेड ऑफिस बेस, क्र .२ 9999 Be बेहाई रोड, हॅन्टिंग जिल्हा, वेफांग सिटी, शेडोंग प्रांत\nसोमवार-शुक्रवार: सकाळी 9 ते संध्याकाळी 6\nआमच्याबरोबर काम करायचे आहे\nतुमचा संदेश इथे लिहा आणि तो आम्हाला पाठवा\nआमच्याशी संपर्क साधा ग्राहकांसाठी मूल्य तयार करीत आहे\nबी-70०6, वेफांग हेड ऑफिस बेस, क्र .२ 9999 Be बेहाई रोड, हॅन्टिंग जिल्हा, वेफांग सिटी, शेडोंग प्रांत\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव.\nगरम उत्पादने - साइट मॅप\nफ्लास्क मोल्ड मशीन, अर्ध-स्वयंचलित मोल्डिंग मशीन, पंच आउट मशीन, मोल्डिंग कास्टिंग फ्लास्क, फ्लास्क मोल्डिंग, सँडबॉक्स,\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"}
+{"url": "https://barshilive.com/district-collector-took-action-against-these-six-ration-shops-in-barshi-taluka/", "date_download": "2022-01-23T22:27:54Z", "digest": "sha1:DUMINUAMZF644HP4GHEOMR4G6W2VLZ6L", "length": 9657, "nlines": 99, "source_domain": "barshilive.com", "title": "बार्शी तालुक्यातील या सहा रेशन दुकानावर जिल्हाधिकाऱ्यांनी केली कारवाई", "raw_content": "\nHome स्थानिक बातम्या बार्शी तालुक्यातील या सहा रेशन दुकानावर जिल्हाधिकाऱ्यांनी केली कारवाई\nबार्शी तालुक्यातील या सहा रेशन दुकानावर जिल्हाधिकाऱ्यांनी केली कारवाई\nसोलापूर, दि.18: बार्शी तालुक्यातील सहा स्वस्त धान्य दुकानांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिली.\nरायगड जिल्ह्यातील पनवेल येथे सापडलेल्या धान्य साठ्याच्या पार्श्वभूमीवर बार्शी तालुक्यातील दुकानांची तपासणी करावी, दोषी आढळणाऱ्या दुकानांवर कारवाई करण्याचे आदेश श्री. शंभरकर यांनी दिले होते. त्यानुसार जिल्हा पुरवठा अधिकारी उत्तम पाटील यांनी ही कारवाई केली.\nआमच्या फेसबुक पेज ला लाईक करा\nया तालुक्यातील दोनशे रास्तभाव धान्य दुकानांची दहा मंडल अधिकारी आणि 78 पथकाद्वारे तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये दोषी आढळलेल्या सहा दुकांनावर कारवाई करण्यात आली. तपासणीत प्रत्यक्ष गावात जावून या4 हजार 200 लोकांचे जबाब घेण्यात आले. त्या जबाबात लोकांनी अंत्येादय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब लाभार्थी या योजनेचे अन्न मिळाल्याची माहिती श्री. पाटील यांनी दिली.\nहे आहेत दुकानदार आणि ठिकाण…\nसंतोष अरुण गोडसे, उपळाई ठोंगे, 160, परवान्यात नमुद ठिकाणी व्यतीरिक्त अन्य ठिकाणी धान्याची साठवणूक करणे. बार्शी ग्रामीण पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल.\nमहिला दुध उत्पादक संस्था, उंबरगे,34, साठा रजिस्टर अद्ययावत ठेवले नाही व वजनकाटा पडताळणी करुन घेतली नाही. दुकानाची अनामत रक्कम जप्त, पाच हजार रुपये दंड.\nनारायण महादेव गोरे, चिखर्डे, 61, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत तांदूळ वाटपाबाबत तक्रार, अनामत रक्कम जप्त करुन परवाना निलंबित.\nसंतोष विलास गोडसे, अरणगांव, 160, शासकीय धान्य साठ्याबाबत, भारतीय दंड विधान कलम 420, 34 अन्वये गुन्हा दाखल असल्याने दुकानाचा परवाना रद्द.\nशोभाताई सोपल महिला बचतगट, पानगांव, 84, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत तांदूळ वाटपाबाबत तक्रार, अनामत रक्कम जप्त, पाच हजार रुपये दंड.\nमोहन अर्जुन संकपाळ, झरेगांव, 68, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत तांदूळ वाटपाबाबत तक्रार, अनामत रक्कम जप्त, पाच हजार रुपये दंड\nPrevious articleबार्शी तालुक्यात कोरोनाची दररोज शंभरी ; गुरुवारी 109 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ\nNext articleसोलापूर ग्रामीण जिल्ह्यात शुक्रवारी 620 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची वाढ; सात मृत्यू\nवृक्ष संवर्धन समिती च्या वतीने गच्चीवरील बाग तसेच परसबाग स्पर्धेच आयोजन\n अलीपुर रोड परिसरातून महिलेचे गंठण भरदिवसा लंपास; २ जणां विरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल\nबार्शी शेअर मार्केट घोटाळा: विशाल फटे याला 10 दिवसांची पोलीस कोठडी; वाचा सविस्तर काय घडले कोर्टात\nवैरागच्या विकासासाठी भूमकर यांच्या पाठीशी ताकद उभी करणार-रोहित पवार\nवृक्ष संवर्धन समिती च्या वतीने गच्चीवरील बाग तसेच ��रसबाग स्पर्धेच आयोजन\nनिमित्त बार्शीतील कथित शेअर घोटाळ्याचे : रोडपती…. करोडपती…. वाचा सविस्तर-\n अलीपुर रोड परिसरातून महिलेचे गंठण भरदिवसा लंपास; २ जणां विरुद्ध...\nसोलापुरात शेततळ्यात बुडून आईसह दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू\nवैराग मध्ये एक पतिपत्नी विजयी तर एक पतिपत्नी पराभूत\nचिंताजनक: बार्शीत तीन दिवसात २७१ नवे कोरोना रुग्ण सापडले\nराष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष काका साठेंनी झेडपीच्या आवारात लगावली एकाच्या ‘कानाखाली’ |...\nवैराग नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या निरंजन भूमकरांची एकहाती झेंडा-भाजप चार तर शिवसेना...\nबार्शी शेअर मार्केट घोटाळा: विशाल फटे याला 10 दिवसांची पोलीस कोठडी;...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-leela-samson-dance-program-in-aurangabad-2755238.html", "date_download": "2022-01-23T22:23:54Z", "digest": "sha1:JX24IUP7NO5FT52RLECH6EVG7CYJANX5", "length": 5650, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "leela samson dance program in aurangabad | लीला सॅमसन व शिष्यांच्या विलक्षण वेगवान पदन्यासाने रोखले श्वास औरंगाबादकरांचे - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nलीला सॅमसन व शिष्यांच्या विलक्षण वेगवान पदन्यासाने रोखले श्वास औरंगाबादकरांचे\nऔरंगाबाद - विख्यात भरतनाट्यम नृत्यांगना व गुरू लीला सॅमसन यांचा उत्कट नि भावसमृद्ध नृत्याविष्कार, तर शिष्यांच्या विलक्षण वेगवान, कल्पक पदन्यासाने समूह नृत्याची परिभाषाच विस्तारणा-या अविष्काराने रसिकांना रोमांचकारी अनुभूती दिली. निमित्त होते हृदयाचा ठाव घेणा-या व डोळ्यांचे पारणे फेडणा-या शारंगदेव महोत्सवाचे.\nएमजीएम परिसरातील रुक्मिणी सभागृहात रविवारपासून या महोत्सवाला सुरुवात झाली. अर्थातच, महोत्सवाचे आकर्षण होते लीला सॅमसन व शिष्यांचे. प्रचलित समूह नृत्याची व्याख्याच विस्तारणा-या या शास्त्रीय नृत्य प्रकाराला सुरुवात झाली चेन्नईच्या कलाक्षेत्री या संस्थेतील युवा विद्यार्थ्यांच्या नृत्याने. पूर्णपणे भरतनाट्यम नृत्य; पण अगदी अनोख्या शैलीत. प्रचंड उर्जा, अतिशय वेगवान हस्तमुद्रा, पदन्यास व एकानंतर दुस-याने करावयाच्या हालचालीसुद्धा क्षणार्धात व त्याला अनुसरूनच, असा संपूर्ण नृत्याविष्कार बहरत गेला. कर्नाटकी संगीतातील तिस्त्र, चतुरस्त्र, मिश्र, खंड व संकीर्ण या लयींच्या जातींचा मिलाफ केलेल्या ‘स्���ंदमात्रिका’ या थीमद्वारे युवा नर्तकांनी शब्दश: मुग्ध केले. लीला सॅमसन यांनी कालिदासरचित ‘कुमारसंभवम’मधील शिवपार्वतीचा विवाहाचा प्रसंग मोठ्या ताकदीने उभा केला. वयाची साठी पार केलेल्या तरीही त्यांच्या नृत्यातील चपळाई तरुण नर्तिकेला लाजवणारीच होती.\nप्रगल्भ व तितक्याच सहजसुंदर प्रसन्न भावमुद्रा, हस्तमुद्रा व पदन्यास रसिकांसाठी विलोभनीय अनुभूती ठरली. आनंददायी प्रवासावर आधारित ‘चरिष्णू’ या प्रकारातून शिष्यांनी कार्यक्रमाचा समारोप केला तोही तितकाच लक्षवेधी ठरला. या कार्यक्रमाला सुरवात झाली ती पुष्पराज कोष्टी यांच्या सूरबहार वादनाने. तसेच महागामीच्या संचालिका पार्वती दत्ता यांच्या पारंपरिक ओडिसी नृत्यानेही बहार आणली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-mumbai-in-1250-cameras-for-security-5181848-NOR.html", "date_download": "2022-01-23T22:13:44Z", "digest": "sha1:HJPRZT4DIWWO2MTUCXNJQER2G7VBPLZW", "length": 6184, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Mumbai in 1250 cameras for security | सुरक्षेसाठी मुंबईत १२५० कॅमेरे, अाज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसुरक्षेसाठी मुंबईत १२५० कॅमेरे, अाज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण\nमुंबई; मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर शहराची सुरक्षितता अधिक भक्कम करण्यासोबतच कायदा आणि सुव्यवस्था राखणे किंवा वाहतुकीचे नियंत्रण करणे तसेच एखादी घटना घडल्यानंतर तपास यंत्रणेच्या मदतीसाठी मुंबईत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची योजना आखून कामाला सुरुवात करण्यात आली. या योजनेच्या पहिल्या टप्प्यांतर्गत दक्षिण मुंबईतील १२५० ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आले असून त्याचे लोकार्पण सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हाेणार आहे.\n२६ नाेव्हेंबर २००८ राेजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबईची सुरक्षा अधिक भक्कम करण्यासाठी संपूर्ण शहरात अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असे जवळपास सहा हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय तत्कालीन सरकारने घेतला होता.\nया प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात दक्षिण मुंबईतील कुलाबा ते वरळी या परिसरादरम्यानच्या संवेदनशील आणि महत्त्वाच्या ठिकाणी सुमारे १२५० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांचे नियंत्रण आणि सततचे निर���क्षण तीन नियंत्रण कक्षांद्वारे होणार आहे. या कॅमेऱ्यांमध्ये वाहनांचे नंबर प्लेट डिटेक्शन, व्हिडिओ ॲनॅलिसिस तसेच तब्बल एक हजार पोलिस वाहनांच्या जीपीएस ट्रॅकिंगची सुविधा असणार आहे. या पहिल्या टप्प्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते साेमवारी हॉटेल ताजमहाल येथे पार पडणार आहे.\nपुढील वर्षीपर्यंत प्रकल्प पूर्ण हाेणार : बक्षी\nपहिल्याटप्प्याच्या लोकार्पणानंतर या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम एप्रिल २०१६ मध्ये, तर तिसऱ्या आणि अंतिम टप्प्याचे काम ऑक्टोबर २०१६ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. लार्सन अँड टुब्रो या कंपनीमार्फत हे काम करण्यात येत असून या प्रकल्पाचे तांत्रिक सल्लागार मेसर्स प्राइस वॉटर हाऊस कुपर्स हे आहेत. या प्रकल्पामुळे मुंबई शहराच्या सुरक्षेबरोबरच दहशतवादी कारवायांवर देखरेख ठेवणे, वाहतुकीचे नियंत्रण करणे आणि वाहतुकीला शिस्त लावण्यास मदत होणार असल्याची माहिती गृह विभागाचे अपर मुख्य सचिव के. पी. बक्षी यांनी दिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-aap-aam-admi-party-arvind-kejriwal-arun-jaitley-bjp-news-4511914-NOR.html", "date_download": "2022-01-23T20:41:56Z", "digest": "sha1:6KQMKHM2HASPIS2PTRA7M3W2R7SUDW2O", "length": 6714, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Aap, Aam Admi Party Arvind Kejriwal Arun Jaitley Bjp News | \\'पॉलिटिकल तमाशा, खोटे बोलण्याचे राजकारण हेच आम आदमी पार्टीचे धोरण\\' - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n\\'पॉलिटिकल तमाशा, खोटे बोलण्याचे राजकारण हेच आम आदमी पार्टीचे धोरण\\'\nनवी दिल्ली - आम आदमी पार्टी (आप) कार्यकर्त्यांनी आज (मंगळवार) सकाळीच भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांच्या घरासमोर आंदोलन सुरु केले होते. दुपरी 12 वाजताच्या दरम्यान हे आंदोलन संपले आहे. आपच्या आंदोलनाची माहिती भाजप कार्यकर्त्यांना मिळाल्यानंतर त्यांनीदेखील जेटलींच्या घरासमोर गर्दी करण्यास सुरवात केली होती. यामुळे भाजप विरुद्ध आपचे घोषणायुद्ध सुरु झाले. पोलिसांनी बॅरीकेड्स लावून आंदोलकांना जेटलींच्या घरामध्ये घुसण्यापासून रोखले.\nआम आदमी पार्टीकडे धोरण नाही आणि केजरीवाल दिल्ली सरकार चालवण्यात अपयशी ठरले आहेत. त्यामुळे ते अशी पॉलिटिकल स्टंटबाजी करुन वेळ मारुन नेत असल्याची टीका भाजप नेत्या आणि खासदार स्मृति इर��णी यांनी केली आहे.\n'खोटे बोलण्याचे राजकारण' हेच आपचे धोरण असल्याचे अरुण जेटली म्हणाले आहेत. कार्यकर्ते आणि माध्यमांचे प्रतिनिधी आले, की आमचा उत्साह वाढतो, असे म्हणत त्यांनी या आंदोलनाकडे दूर्लक्ष केले.\nआम आदमी पार्टीचे आमदार मदनलाल यांनी सोमवारी आरोप केला होता, की त्यांना फोन करुन एकाने जेटलींना भेटण्यास सांगितले होते. आपचे नऊ आमदार फोडण्यासाठी त्यांना मुख्यमंत्री पदाच्या ऑफरसह 20 कोटींचे आमिष देण्यात आले होते. आपचे नेते संजयसिंह यांच्या उपस्थितीत आमदार मदनलाल यांनी हे आरोप केले होते. 7 डिसेंबर रोजी त्यांना फोनवरुन ही ऑफर देण्यात आली होती.\nभाजप नेते अरुण जेटली आपला तोडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा थेट आरोप संजयसिंह यांनी सोमवारी केला होता. त्याचबरोबर मंगळवारपासून भाजपविरोधात पोलखोल आंदोलन सुरु करणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते.\nपुढील स्लाइडमध्ये, आपच्या आरोपांवर काय म्हणाले होते जेटली आणि छायाचित्रातून पाहा जेटलींच्या घराबाहेरली धुमशान\nतीन पोलिसांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी आंदोलन असो किंवा कॉंग्रेस-भाजपच्या नेत्यांवर केलेले भयंकर आरोप असो आम आदमी पक्ष कायम चर्चेत राहिला आहे. दिल्लीत सरकार आल्यानंतर तेथील सुधारणांकडे दुर्लक्ष करीत राजकारण करण्यात हा पक्ष गुंतलाय.... की भाजपकडून या पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न केला जातोय... आपले मत नोंदवा, या बातमीखाली प्रतिक्रिया द्या... किंवा आमच्या फेसबुक पेजला भेट देऊन आपली भूमिका मांडा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-call-drop-problem-4980863-NOR.html", "date_download": "2022-01-23T22:18:25Z", "digest": "sha1:VWFGX5Z4ZGI7VN3WV7EBCYNTCWLWR5MS", "length": 5968, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "call drop problem | ‘काॅल ड्रॉप’चा जाच लवकरच थांबणार, अाॅपरेटर कंपन्यांना कारवाईचा सामना करावा लागणार - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n‘काॅल ड्रॉप’चा जाच लवकरच थांबणार, अाॅपरेटर कंपन्यांना कारवाईचा सामना करावा लागणार\nनवी दिल्ली - ‘काॅल ड्रॉप’च्या वाढत्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी दूरसंचार नियामक मंडळ ट्राय लवकरच ग्राहकांना उत्कृष्ट सेवा मिळावी यासाठी नवीन नियम ठरवणार अाहे. या नियमांचे पालन न केल्यास माेबाइल अाॅपरेटर कंपन्यांना माेठ्या कारवाईचा सामना करावा लागू श���ताे. ट्रायचे अध्यक्ष राहुल खुल्लर यांनी ही माहिती दिली. नवीन नियम ठरवण्यासाठी काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. नव्या नियमांची घाेषणा महिनाभरात हाेऊ शकते. उद्याेग संस्था असाेचेमने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बाेलत हाेते. विशेष म्हणजे सध्या माेबाइल ग्राहकांना काॅल न लागणे तसेच काॅल कट हाेण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच चालले अाहेत. अनेक खासदारांनी हा मुद्दा दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांच्यासमोर मांडला. दूरसंचार सचिव राकेश गर्ग यांनीही साेमवारी माेबाइल अाॅपरेटर कंपन्यांना ग्राहकांच्या तक्रारी लवकर मार्गी लावा तसेच नेटवर्कमध्ये सुधारणा करा, असे सुनावले हाेते. दरम्यान, खुल्लर म्हणाले की, अार्थिक समावेशनासाठी फक्त बँक खाते काढणे अावश्यक नाही, तर बँकिंग व्यवस्थेच्या वापरासाठी लाेकांमध्ये विश्वास निर्माण करणेही अावश्यक अाहे.\nट्रायने केलेल्या सेवा गुणवत्तेच्या अनेक नियमांमध्ये काॅल ड्रॉप, बिलिंग, तक्रार निवारणासाठी नियम अाहेत.\nसध्या ट्राय माेबाइल अाॅपरेटर कंपन्यांच्या सेवेचा दर्जा १० गाेष्टींच्या अाधारे ठरवण्यात येताे.\nया दहा नियमांमधील काेणत्याही एका बाबतीत खाेटी माहिती िदल्यास १० लाखांपर्यंतचा दंड करण्यात येताे.\nपहिल्यांदा नियमांचे पालन न केल्यास ५० हजार दंड करण्यात येताे. त्यानंतर नियमांचे पालन केले नाही, तर एक लाख रुपये दंड ठोठावण्यात येताे.\nग्राहकांनी वापरलेल्या डाटाची नेमकी माहिती िदली जात नसल्याच्या तक्रारी ट्रायला प्राप्त झाल्या अाहेत. बरेचदा ग्राहकांना जास्तीचे बिल दिले जाते. याबाबत अनेक ग्राहकांनी ट्रायकडे तक्रारी केल्या हाेत्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/couple-find-spy-camera-hidden-in-digital-clock-pointed-at-bed-5955444.html", "date_download": "2022-01-23T22:31:14Z", "digest": "sha1:JANTDUGQHTRSZUUOAW3UNFY4RGR6RFDS", "length": 4863, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Couple find spy camera hidden in digital clock pointed at bed | विदेशात फिरण्यासाठी गेले कपल, रूममधली घड्याळ पाहून 20 मिनिटांमध्येच हॉटेल सोडून गेले पोलिसांकडे - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nविदेशात फिरण्यासाठी गेले कपल, रूममधली घड्याळ पाहून 20 मिनिटांमध्येच हॉटेल सोडून गेले पोलिसांकडे\nटोरंटो - स्कॉटलंडचे एक कपल सुट्या एन्जॉय करण्यासाठी कॅनडाला गेले होते. दिवसभ�� फिरल्यानंतर रात्री ते हॉटेलमध्ये पोहोचले. त्याचवेळी त्यांना खोलीत एक डिजिटल घड्याळ दिसले. या घड्याळीला एका फोनच्या चार्जरसारखी वायर होती. गी घड्याळ पाहताच काहीतरी गडबड असल्याचा अंदाज या कपलला आला. त्यांनी जेव्हा चेक केले तेव्हा त्या घड्याळीतून कॅमेरे निघाले. त्यानंतर कपलने 20 मिनिटांत रूम सोडली आणि या प्रकरणी रिपोर्ट दाखल केला.\nघड्याळात गडबड असल्याचे आले लक्षात\nग्लास्गोचे 34 वर्षीय डॉजी हॅमिल्टन गर्लफ्रेंडबरोबर हॉलिडे एन्जॉय करण्यासाठी कॅनडाच्या टोरंटोमध्ये गेले होते. एक दिवस ते रूममध्ये आले तेव्हा त्यांना बेडजवळ एक घड्याळ दिसली. तिला एक वायर जोडलेली होती. त्यांनी ती घड्याळ हातात घेताच त्यांना जाणवले की हे कॅमेरे असू शकतात आणि त्यांचे रेकॉर्डींग केले जात असेल. डॉजी यांनी वायर काढून बॅटरी लेव्हल पाहिली आणि नंतर घड्याळ चेक केली तेव्हा खरंच त्यात कॅमेरे लावलेले होते.\n20 मिनिटांत सोडले हॉटेल\nडॉजी यांनी सांगितले की कॅमेऱ्याचे तोंड लिव्हींग एरिया आणि बेडरूमकडे होते. त्याद्वारे सर्वकाही दिसत होते. पण त्याचे लाइव्ह स्टि्रमिग कोण करतेय हे समजत नव्हते. हे समजल्यानंतर त्यांना धक्का बसला. 20 मिनिटांत त्यांनी ही रूम सोडली आणी याबाबत पोलिस तसेच ज्याठिकाणाहून रूम बूक केली होती, त्याठिकाणी तक्रार केली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.vishwamarathiparishad.org/profile/krantidnyshelar/profile", "date_download": "2022-01-23T20:42:14Z", "digest": "sha1:EXLKWW4EIFZJAOXITIKLXP2WC2XS4JPJ", "length": 3684, "nlines": 84, "source_domain": "www.vishwamarathiparishad.org", "title": "Kranti Shelar | Profile", "raw_content": "\nविश्व मराठी फाऊंडेशन संचलित\nसक्षम... संपन्न... समृद्ध.. वैश्विक मराठी ब्रॅंड\nध्येयच असते जे जग ओळखायला शिकवते\nध्येयच असते जे 'मी' तला 'स्व' ओळखायला शिकवते\nध्येयच असते जे एका बडबडीला मितभाषी बनवते\nध्येयच असते जे संकटकाळी खरचं आपले कोण हे ओळखायला शिकवते\nध्येयच असते जे सर्व गोष्टींचा खोलात विचार करायला भाग पाडते\nध्येयच असते जे ते गाठण्यासाठी प्रयत्न करायची जिद्द आणते\nध्येयच असते जे सर्व जाणीवांची ओळख करायला शिकवते\nध्येयच असते जे रडणार्याला अजुन खंबीर आणि बळकट बनवते\nध्येयच असते जे आयुष्यातील Negativity पुसून Always Positive रहायला शिकवते\nध्येयच असते जे Whatsapp, Facebook ,Hike, Instagram वरून आपोआपच Inactive व्हायला भाग पडते\nध्येयच असते जे Virtual दुनियेपासून आपल्याला आपोआपच Disconnect कर���े\nध्येयच असते जे अथक प्रयत्नांनंतर यशाच्या उत्तुंग शिखरावरती पोहचवते.....\n६२२, जानकी रघुनाथ, पुलाची वाडी,\nझेड ब्रिज जवळ, डेक्कन जिमखाना,\nपुणे, महाराष्ट्र - ४११००४\nवेळ: सकाळी ११ ते सायं. ७\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "http://mr.zhanfan-jingan.com/stainless-steel-water-meter-body/", "date_download": "2022-01-23T22:12:41Z", "digest": "sha1:NLIGZLUPH6WDJQSANCYXDALXL2WKZAHZ", "length": 11823, "nlines": 257, "source_domain": "mr.zhanfan-jingan.com", "title": "स्टेनलेस स्टील वॉटर मीटर बॉडी मॅन्युफॅक्चरर्स आणि सप्लायर्स - चीन स्टेनलेस स्टील वॉटर मीटर बॉडी फॅक्टरी", "raw_content": "\nस्टेनलेस स्टील बॉल घाला\nस्टेनलेस स्टील केग कपलर\nस्टेनलेस स्टील अल्ट्रासोनिक वॉटर मीटर\nस्टेनलेस स्टील वॉटर मीटर भाग\nस्टेनलेस स्टील वॉटर मीटर बॉडी\nस्टेनलेस स्टील वॉटर मीटर कनेक्टर\nस्टेनलेस स्टील वॉटर मीटर फिटिंग कव्हर\nस्टेनलेस स्टील वॉटर मीटर प्रेसिंग रिंग\nस्टेनलेस स्टील वॉटर मीटर भाग\nस्टेनलेस स्टील वॉटर मीटर बॉडी\nस्टेनलेस स्टील बॉल घाला\nस्टेनलेस स्टील केग कपलर\nस्टेनलेस स्टील अल्ट्रासोनिक वॉटर मीटर\nस्टेनलेस स्टील वॉटर मीटर भाग\nस्टेनलेस स्टील वॉटर मीटर बॉडी\nस्टेनलेस स्टील वॉटर मीटर कनेक्टर\nस्टेनलेस स्टील वॉटर मीटर फिटिंग कव्हर\nस्टेनलेस स्टील वॉटर मीटर प्रेसिंग रिंग\nझेडएफ 1007 फेमेल ड्राई-डायल वाटे ...\nस्टेनलेस स्टील केग कपलर\nस्टेनलेस स्टील प्रचंड कंपनसंख्या असलेल्या (ध्वनिलहरी) ...\nस्टेनलेस स्टील वॉटर मीटर ...\nझेडएफ 1008 स्टेनलेस स्टील अल्ट्रासोनिक वॉटरमीटर बॉडी\nमूळ ठिकाण: झेजियांग, चीन,\nबंदर: निंगबो / शंघाई\nमॉडेल क्रमांक: झेडएफ -1008\nसाहित्य: स्टेनलेस स्टील 304\nझेडएफ 1003 स्टेनलेस स्टील वाहिनी उभ्या वॉटर मीटर बॉडी\nमूळ ठिकाण: झेजियांग, चीन,\nबंदर: निंगबो / शंघाई\nमॉडेल क्रमांक: झेडएफ -1002\nसाहित्य: स्टेनलेस स्टील 304\nपिण्याच्या पाण्यासाठी झेडएफ 1005 स्टेनलेस स्टील वॉटर मीटर बॉडी\nमूळ ठिकाण: झेजियांग, चीन,\nबंदर: निंगबो / शंघाई\nमॉडेल क्रमांक: झेडएफ -1002\nसाहित्य: स्टेनलेस स्टील 304\nपेयजल प्रणालीसाठी झेडएफ 1005 स्टेनलेस स्टील वॉटर मीटर बॉडी वाल्व नियंत्रित आहे\nमूळ ठिकाण: झेजियांग, चीन,\nबंदर: निंगबो / शंघाई\nमॉडेल क्रमांक: झेडएफ -1002\nसाहित्य: स्टेनलेस स्टील 304\nझेडएफ 1001 स्टेनलेस स्टील नॉर्मल मेकेनिकल वॉटरमीटर बॉडी ब्लू कलर\nमूळ ठिकाण: झेजियांग, चीन,\nबंदर: निंगबो / शंघाई\nमॉडेल क्रमांक: झेडएफ -1002\nसाहित्य: स्टेनलेस स्टील 304\nपिण्याच्या पाण्यासाठी झेडएफ 1006 स्टेनलेस स्टील वॉटर मीटर बॉडी\nमूळ ठिकाण: झेजियांग, चीन,\nबंदर: निंगबो / शंघाई\nमॉडेल क्रमांक: झेडएफ -1002\nसाहित्य: स्टेनलेस स्टील 304\nझेडएफ 1001-डीएन 15 स्टेनलेस स्टील नॉर्मल मेकेनिकल वॉटरमीटर बॉडी\nमूळ ठिकाण: झेजियांग, चीन,\nबंदर: निंगबो / शंघाई\nमॉडेल क्रमांक: झेडएफ -1002\nसाहित्य: स्टेनलेस स्टील 304\nझेडएफ 1007 फेमेल ड्राई-डायल वॉटर मीटर बॉडी\nमूळ ठिकाण: झेजियांग, चीन,\nबंदर: निंगबो / शंघाई\nमॉडेल क्रमांक: झेडएफ -1002\nसाहित्य: स्टेनलेस स्टील 304\nझेडएफ 1001-डीएन 15 ग्राहकांनी स्टेनलेस स्टील नॉर्मल मेकेनिकल वॉटरमीटर बॉडी डिझाइन केली\nमूळ ठिकाण: झेजियांग, चीन,\nबंदर: निंगबो / शंघाई\nमॉडेल क्रमांक: झेडएफ -1002\nसाहित्य: स्टेनलेस स्टील 304\nझेडएफ 1001-डीएन 15 ग्राहकांनी स्टेनलेस स्टील नॉर्मल मेकेनिकल वॉटरमीटर बॉडी डिझाइन केली\nमूळ ठिकाण: झेजियांग, चीन,\nबंदर: निंगबो / शंघाई\nमॉडेल क्रमांक: झेडएफ -1002\nसाहित्य: स्टेनलेस स्टील 304\nझेडएफ 1001 डीएन 50 स्टेनलेस स्टील नॉर्मल मेकॅनिकल वॉटरमीटर बॉडी\nमूळ ठिकाण: झेजियांग, चीन,\nबंदर: निंगबो / शंघाई\nमॉडेल क्रमांक: झेडएफ -1002\nसाहित्य: स्टेनलेस स्टील 304\nझेडएफ 1002 स्टेनलेस स्टील बुद्धिमान वॉटर वॉटर मीटर बॉडी\nमूळ ठिकाण: झेजियांग, चीन,\nबंदर: निंगबो / शंघाई\nमॉडेल क्रमांक: झेडएफ -1002\nसाहित्य: स्टेनलेस स्टील 304\n12 पुढील> >> पृष्ठ 1/2\n© कॉपीराइट - 2010-2019: सर्व हक्क राखीव.\nस्टेनलेस स्टील केग कपलर\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"}
+{"url": "https://mazespandan.com/tag/food/", "date_download": "2022-01-23T21:41:18Z", "digest": "sha1:YGXZZN7FSTDTBWZSX3Y7OBTJ7R5ATBY5", "length": 6100, "nlines": 141, "source_domain": "mazespandan.com", "title": "food – स्पंदन", "raw_content": "\nमराठी मन, मराठी स्पंदन..\nयाला जीवन ऐसे नाव..\nरेल्वेत बर्थ कसे बुक केले जातात\nएटीकेट म्हणजे सर्व चमचे ताटाबाहेर ठेवावेत – पु. ल. देशपांडे सगळ्यांत उत्तम ‘एटीकेट म्हणजे’ सर्व चमचे ताटाबाहेर ठेवावेत. सूप, बासुंदी, रस याच्या वाट्या तोंडाला लावाव्यात आणि घोटाघोटाने संपवाव्यात. ताक आणि … Read More\nUncategorized Whatsapp कुठेतरी वाचलेले.. जरा हटके\nएका लग्नाला गेलो. जेवणाचा तो थाटमाट पाहून थक्क झालो. जवळ जवळ वेगवेगळ्या पदार्थांचे 20 काउंटर मांडून ठेवले होते. स्वच्छ ,चकचकीत ड्रेस घातलेले वेटर इथे तिथे फिरत होते. युनिफॉर्म घातलेल्या सुदर … Read More\nयाला जीवन ऐसे नाव..\nरेल्वेत बर्थ कसे बुक केले जातात\nवपुंच्या साहित्यरूपी अथांग महासागराला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न.\nGood Thoughts Google Groups Life Technology Uncategorized Whatsapp आध्यात्मिक ऐतिहासिक कविता कुठेतरी वाचलेले.. जरा हटके जागतिक राजकारण दिनविशेष प्रेम प्रेरणादायी मराठी सण राजकीय राशिभविष्य २०२१ राशीचक्र वपु विचार विनोदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"}
+{"url": "https://studybuddhism.com/mr/avasyaka-mudde/kaya-ahe/asraya-kaya-ahe", "date_download": "2022-01-23T21:37:16Z", "digest": "sha1:C2EIXNWC4MJL4WJWWVD2KNIRJSNZRRU2", "length": 16321, "nlines": 156, "source_domain": "studybuddhism.com", "title": "आश्रय काय आहे? — Study Buddhism", "raw_content": "\nStudy Buddhism › आवश्यक मुद्दे › काय आहे..\nलेख ५ / १९\nआपण सर्वच जण जीवनात अर्थाचा शोध घेत असतो. काही लोक आपल्या उज्ज्वल भवितव्यात किंवा करियरमध्ये जीवनाचा अर्थ शोधतात, काही लोक फॅशन किंवा राहणीमानात शोधतात, तर काही लोक दूरदूरच्या स्थळांच्या भेटीतून, पर्यटनातून शोधतात. पण अंतिमतः करियर निवृत्ती आली की संपून जाते. फॅशन सातत्याने बदलत जाते आणि सुट्ट्या तर पापणी लवते न् लवते तोच संपून जातात. त्यामुळे यातल्या एकाही गोष्टीतून आपल्याला शाश्वत समाधान वा आनंद मिळत नाही. आजच्या आधुनिक युगात लक्षावधी पर्याय - भौतिक आणि आध्यात्मिक - उपलब्ध असताना आपल्या जीवनाचे काय करायचे याबाबत प्रचंड गोंधळ माजलेला दिसतो.\nबौद्ध धर्मात ‘आश्रयाला येणे’ किंवा ‘शरणागत’ होण्याचा संबंध जीवनाला अर्थपूर्ण दिशा देण्याशी आहे. ही दिशा म्हणजे आपल्या कमतरतांवर मात करून स्वतःतील क्षमता ओळखून स्वतःसोबत इतरांच्याही मदतीला उतरण्यासाठी स्वतःवर काम करणे. बौद्ध धर्मातील आश्रयाची संज्ञा क्षणिक कंटाळा, भूक आणि तणाव यासारख्या गोष्टींपेक्षा वरच्या पातळीवरील आहे. ती फक्त बाह्य बदलांशी संबंधित नाहीः आपल्याला काही विशिष्ट वेषभूषा किंवा विशिष्ट केशरचना करण्याची आवश्यकता नाही. बौद्ध धर्मातील आश्रयाचा संबंध आपली मनोवस्था बदलण्याशी आहे. कोणत्या गोष्टी आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त करून देतात आणि कोणत्या गोष्टी वर्तमानात आणि भविष्यात समाधान देतात, याबाबतची आपली जाणीव अधिक समृद्ध, सखोल करण्यात याचा अर्थ दडलेला आहे. थोडक्यात बौद्ध आश्रय आपले वेदनेपासून संरक्षण करतो.\nबौद्धधर्मीय सामान्यतः ‘आश्रयाला जाणे’ किंवा ‘आश्रय घेणे’ या संज्ञांचा वापर करतात कारण आश्रय ही कृतीशील प्रक्रिया आहे. हा बौद्धधर्माकडे मार्गक्रमण करण्याच्या पायरीवरील मूलभूत टप्पा आहे. पण आपण हे का करायला हवे जेव्हा आपल्याला मानवी स्वभावाची - जसे आपण सर्व सुख आणि समाधानाच्या शोधात असून कोणालाही दुःख नको आहे - जाणीव असते, तेव्हा आपल्याला उपयुक्त ठरतील, अशा गोष्टींचा शोध घ्यायला हवा. म्हणूनच बौद्ध धर्मात आपण तीन रत्नांचा आश्रय घेतो.\nही तीन रत्ने म्हणजे बुद्ध, धम्मं आणि संघ.\nआपण बुद्धाच्या आश्रयाला जातो कारण ज्ञानप्राप्ती झालेल्या गुरूच्या नात्याने तो केवळ अर्थहीन अस्तित्वातून मुक्तीचा मार्गच दाखवत नाही, तर दुःखाचे समूळ उच्चाटनही करतो. तो मनाच्या पावित्र्याची शिकवण देतो. करुणा आणि ज्ञानाच्या आधारे, आपल्या मनात माजलेले गोंधळ आणि नकारात्मक भावनांचे, त्या पुन्हा उत्पन्न होणार नाहीत, अशा पद्धतीने उच्चाटन करण्याची शिकवण देतो. हे साध्य कसे करायचे याची बौद्ध शिकवण म्हणजे धम्मं होय, त्यामुळे जेव्हा आपण आश्रयाला जातो, तेव्हा आपण जीवनातील दुःखांशी लढण्याचे प्रशिक्षण देणाऱ्या अनेक बौद्ध पद्धतींचा अंगीकार करतो. संघ संज्ञेचा संबंध बौद्ध भिक्खू, भिक्खुणी आणि बौद्धधर्मीयांशी आहे. यात बौद्ध शिकवणींचा खऱ्या अर्थाने अंगीकार करणाऱ्या आदर्शांचा समावेश आहे, जे बौद्ध धर्माच्या मार्गक्रमणासाठी आपल्याला प्रेरित करतात. या वचनबद्धतेचा अर्थ आपण स्वतःला आपल्या मित्रपरिवारापासून आणि समाजापासून दूर, अलिप्त ठेवावे असा होत नाही. उलट जेव्हा आपण त्रिरत्नांचा आश्रय घेतो, तेव्हा आपण फक्त अर्थपूर्ण जीवनाचीच निर्मिती करत नाही, तर इतरांप्रति आत्मीयता ठेवून आपला भोवताल आणि समग्र विश्वाच्या हिताचा विचार करू लागतो. जेव्हा आपण बुद्ध, धम्मं आणि संघाचा आश्रय घेतो, तेव्हा गोंधळाची परिस्थिती राहत नाही.\nआध्यात्मिकतेच्या शोधात उपभोक्तावादाच्या चक्रात अडकावे लागत नाहीत आणि जरी आपल्याला थोड्या भैतिक सुखवस्तुंची गरज भासली तरी त्या शाश्वत समाधान देतील, अशा भ्रमात आपण राहत नाही. बौद्ध तत्त्वांची बांधिलकी खरेतर आपल्याला तणावातून मुक्त करते आणि खऱ्या महत्त्वाच्या गोष्टींसाठी वेळ मिळवून देतेः जसे स्वतःला मानसिकदृष्ट्या अधिक सुखी आणि आरोग्यदायी बनवणे.\nम्हणूनच आश्रय ही सातत्यपूर्ण कृतीशील प्रक्रिया आ���े. ही अशी प्रक्रिया आहे, ज्यावर आपण सातत्याने काम करणे अभिप्रेत आहे. हे बुद्धाला देव मानून केवळ त्याची आराधना करण्यासारखे नाही, किंवा आपल्यावतीने आपले बौद्ध मित्र काम करतील, असेही नाही. यासाठीच बुद्धाच्या धम्मं शिकवणीला उच्चतम आश्रय म्हटले जाते. जरी आपली बुद्धावर अगाध श्रद्धा असली आणि आपल्याला भरपूर करुणादायी बौद्ध मित्र असले तरी आपण स्वतः धम्मं शिकवणीचा अंगीकार केल्याशिवाय आश्रयाचे लाभ मिळणार नाहीत. जेव्हा आपण इतरांना नुकसान न पोहचवण्याच्या आणि उपकारक कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन मन प्रशिक्षित करण्याच्या मुख्य सल्ल्याचा अंगीकार करू, तेव्हा आपले जीवन खरे अर्थपूर्ण होईल.\nतरी बौद्ध मार्गावर मार्गक्रमण सुरू करण्यासाठी काही विशेष विधी आहेत, पण खरी बांधिलकी हृदयातून येणे आवश्यक आहे. जेव्हा आपण स्वतःवर खऱ्या अर्थाने काम सुरू करू, त्याच क्षणी आपण खऱ्या अर्थाने आश्रय घेतलेला असतो.\nडॉ. अलेक्झांडर बर्झिन यांच्यामार्फत सत्यापित आणि स्वीकृत. योजना यादव यांच्या द्वारे मराठीमध्ये अनुवादित.\nलेख ५ / १९\nआश्रयः जीवनातील सुरक्षित आणि अर्थपूर्ण दिशा\nआपल्यातील कमतरतांवर मात आणि क्षमतांच्या जाणिवेसाठी स्वतःत सुधारणा करणे हा जीवनाला अर्थपूर्ण आणि सुरक्षित दिशा देण्याचा मार्ग आहे.\nडॉ.अलेक्झांडर बर्झिन, मॅट लिंडन\nनिरुद्देश जीवनातून येणारी निराशा टाळण्यासाठी तुमच्या क्षमता आणि कमतरतांवर काम करा.\nआमच्या प्रकल्पाला मदत करा.\nहे संकेतस्थळ अद्ययावत राखणं आणि त्याची व्याप्ती वाढवणं केवळ आपल्या सहकार्यावर अवलंबून आहे. जर तुम्हाला आमचे लेख, माहिती उपयुक्त वाटत असेल तर आपण एकरकमी किंवा मासिक देणगी देण्याबाबत विचार करावा.\nस्टडी बुद्धिजम हा डॉ. अलेक्झांडर बर्झिन यांच्याद्वारा स्थापित बर्झिन अर्काइव्हचा प्रकल्प आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://tarunbharat.com/dailynews/1048684", "date_download": "2022-01-23T22:09:37Z", "digest": "sha1:ECZKOQH5I2WRDCVF5HPWSTUACXKJIJ24", "length": 6177, "nlines": 126, "source_domain": "tarunbharat.com", "title": "प्रशिक्षक क्लिव्हेली इस्ट बंगालमध्ये दाखल – तरुण भारत", "raw_content": "\nसत्संगती ही पाप, ताप व दैन्य दूर करते\nप्रशिक्षक क्लिव्हेली इस्ट बंगालमध्ये दाखल\nप्रशिक्षक क्लिव्हेली इस्ट बंगालमध्ये दाखल\nइंग्लीश प्रिमियर लीग फुटबॉल स्पर्धेतील बलाढय़ संघ म्हणून ओळखल्या ज���णाऱया चेल्सी फुटबॉल क्लबचे माजी गोलरक्षक प्रशिक्षक लिसेली क्लिव्हेली आता इस्ट बंगाल एससी संघामध्ये दाखल झाले आहेत.\nआगामी फुटबॉल हंगामासाठी क्लिव्हेली यांचे इस्ट बंगाल संघाला मार्गदर्शन लाभणार आहे. इस्ट बंगाल संघाचे डायझ हे प्रमुख प्रशिक्षक आहेत. 2021-22 च्या इंडियन सुपर लीग फुटबॉल हंगामाला 21 नोव्हेंबरपासून प्रारंभ होत आहे. इस्ट बंगालचा सलामीचा सामना जमशेदपूर एफसी संघाबरोबर 21 नोव्हेंबरला गोव्यातील टिळक मैदानावर होणार आहे.\nशाळेतील अनोखे ग्रॉसरी स्टोअर\nसुरतमध्ये मिळतोय ‘कुल्हड पिझ्झा’\nसीएसकेच्या चाहत्यांना आठवतोय सुरेश रैना\nजागतिक चॅम्पियनशिपचे यजमानपद भारताने गमावले\nपिरोन्कोव्हा, सेरेना, व्हिक्टोरिया अझारेन्का तिसऱया फेरीत\nरणजी क्रिकेट स्पर्धेला 5 जानेवारीपासून प्रारंभ\nस्विटोलिना, बर्टन्स यांची अमेरिकन टेनिस स्पर्धेतून माघार\nभारत-न्यूझीलंड पहिली टी-20 आज\nत्सुनामीनंतर टोंगा देशाला मदतीचा ओघ सुरू\nमहापालिकेकडून स्वच्छ सर्व्हेक्षण आणि ‘माझी वसुंधरा’साठी ब्रँड अँबेसिडरची घोषणा\nटाटा स्टील स्पर्धेत विदित गुजराथी संयुक्त आघाडीवर\nसंकेश्वरात सव्वा लाखाची घरफोडी\nकाँग्रेस उमेदवारांनी घेतली देवी महालक्ष्मीची शपथ\nमिकी पाशेकोची काँग्रेसला सोडचिठ्ठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"}
+{"url": "https://tarunbharat.com/dailynews/931932", "date_download": "2022-01-23T20:45:37Z", "digest": "sha1:IKBCPEEV25DQCTWWH657GSQM4K3VBRPC", "length": 6610, "nlines": 126, "source_domain": "tarunbharat.com", "title": "बेळगाव जिल्हा स्केटिंगपटूंची निवड – तरुण भारत", "raw_content": "\nसत्संगती ही पाप, ताप व दैन्य दूर करते\nबेळगाव जिल्हा स्केटिंगपटूंची निवड\nबेळगाव जिल्हा स्केटिंगपटूंची निवड\nक्रीडा प्रतिनिधी / बेळगाव\nबेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग अकादमी आयोजित रोलर स्केटिंग निवड चाचणी घेण्यात आली. सदर निवड चाचणीत रिंक रेस, रोड रेस, रोलर हॉकी, इनलाईन हॉकी, फ्रिस्टाईल व आर्टिस्ट या सर्व गटातील स्केटिंगपटूंची निवड चाचणी घेण्यात आली. सदर निवड चाचणी केएलई सोसायटीच्या लिंगराज महाविद्यालयाच्या स्केटिंग रिंकवर घेण्यात आल्या तर रोड रेसची निवड चाचणी सुरेश अंगडी बॉईज हॉस्टेलजवळील रोडवर घेण्यात आली. 13 फेब्रुवारी रोजी रोड रेस इनलाईन सकाळी 6.30 वा. तर स्कॉड रिंक स्पर्धा गोवावेस रिंकवर घेण्यात येणार आहे. इच्छुक सर्व क्लब्सनी बोनाफाईड सर्टिफ���केटसह प्रसाद तेंडुलकर यांच्याकडे 11 फेब्रुवारीपूर्वी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.\nअफगाणिस्तान जाणवले भूकंपाचे धक्के\nबेळगाव जिल्हा सरकारी कर्मचारी क्रिकेट संघाची निवड\nबेंगळूर भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह\nमहापालिका कार्यालयात कोरोनाचा शिरकाव\nसरकारी नियमानुसारच आमच्याकडून रक्कम घ्या\nबेंगळूर: जलद प्रतिजैविक चाचणी अहवालांपैकी ९.४१ टक्के पॉझिटिव्ह\nहिडकलमधून 6.80 टीएमसी पाणी कालव्याला\nवीजपुरवठा खंडित झाल्यामुळे पाणीपुरवठय़ात व्यत्यय\n50 किलोंचे कपडे घालून महिला झाली ‘सैतान’\nजिथे हल्ला झाला तिथे बिबट्या पुन्हा आला\nमॉन्सेराते यांच्या विजयाचा श्रेय भाजप लाटत आहे – वाल्मिकी नाईक\nभाजपच्या बालेकिल्ल्यात रंगतदार लढत\nगेल्या पाच वर्षांत ६० टक्के आमदारांनी पक्षांतर करत गोमंतकियांना फसवले\nमायावतींकडून उमेदवारीत मुस्लिमांना प्राधान्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/tag/the-importance-of-the-panipat/", "date_download": "2022-01-23T20:37:14Z", "digest": "sha1:ZN2BDOELGYWABPATCNLUCCJ2AGJXRBUG", "length": 2472, "nlines": 29, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " The importance of the Panipat Archives - InMarathi", "raw_content": "\nया मोठ्या सणाला काळी वस्त्र का लाख बांगडी फुटली, दोन मोती गळाले…\nमराठा का एकाकी पडला स्वतःविषयी विश्वास निर्माण करायला कमी पडला स्वतःविषयी विश्वास निर्माण करायला कमी पडला परक्यांपेक्षा तो आपल्यांना अधिक परका का वाटला परक्यांपेक्षा तो आपल्यांना अधिक परका का वाटला यांची उत्तरं शोधली पाहिजेत\nपानिपतला इतकी सारी महत्वाची “युद्धं” घडण्यामागे नेमकी कोणती कारणं आहेत\nपानिपत भारताच्या हरियाना राज्यातील एक ऐतिहासिक शहर आहे. याचा उल्लेख महाभारतातही आढळतो. इतिहासात पानिपतला रणभूमी समजले जाते यामागे बरीच कारणे आहेत.\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"}
+{"url": "https://www.islamdarshan.org/2018/10/blog-post_4.html", "date_download": "2022-01-23T20:55:55Z", "digest": "sha1:FG6W4XGRK2SO4MSCGVUJ2CTON7KNLU2B", "length": 38152, "nlines": 196, "source_domain": "www.islamdarshan.org", "title": "स्त्री भ्रूणहत्येला थोपवितांना | Islamdarshan", "raw_content": "\nसुबोध कुरआन खंड क्र. १ (पान १ ते १४३).\n\"अल्लाहच्या नावाने, जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे'' १. अल्फातिहा परिचय शीर्षक : या प्रथम सूरहचे (अध्��ाय) नाव &quo...\nनेतृत्वाचे प्रकार आणि त्यातील फरक\nआणि (आठवण करा) जेव्हा तुमच्या पालनकर्त्याने दूतांना सांगितले की, ’’मी पृथ्वीवर एक खलीफा (माझा प्रतिनिधी) बनविणार आहे.’’ (तेव्हा त्या दुतांनी...\nसटीप मराठी भाषांतर मौलाना सय्यद आला मौदूदी (यांच्या सटीप उर्दू भाषांतरावरून) मराठी भाषांतर अब्दुल जबार कुरैशी कुतुबुद्दिन हुसैन...\nवर्तमान जगतातील एक गंभीर समस्या स्त्री भ्रूणहत्या होय. निव्वळ आपला देशच नव्हे तर संपूर्ण जग यामुळे चिताग्रस्त आहे. यामुळे लिग संतुलन बिघडले आहे. मुले जास्त व मुली कमी होत चालल्या आहेत. परिणामतः समाजावर अत्यंत वाईट दुःष्परिणाम होत आहेत. समाजातील विचारवंत चिताग्रस्त असून या दुर्गुणापासून वाचण्याचा उपाय शोधत आहेत. स्वयंसेवी संघटना देखील प्रयत्न करीत असून आपल्या कुवतीनुसार उपाययोजना करीत आहेत. शासकीय स्तरावर याला थोपविण्याकरीता कायदे बनविले गेले आहेत. यामध्ये कठोर शिक्षेची तरतूद असून देखील या समस्येचा अंत दृष्टीक्षेपात नाही. ईश निर्मित निसर्ग व्यवस्थेमधील मानवी हस्तक्षेपामुळे निर्माण झालेल्या गडबडीचे व असंतुलनाचे दुःष्परिणाम मानवाला भोगावेच लागत आहेत.\nसर्वप्रथम वाढत्या लोकसंख्येला मुख्य समस्या म्हणून पुढे केले गेले व याच्या निवारणाकरीता ‘‘कुटुंब नियोजन’’ व इतर योजना मांडल्या गेल्या, जन्म नियंत्रणाचे कायदे बनविले गेले. पुढे मागे मग गर्भलिग निर्धारणाचे प्रयत्न व्हायला लागले. विभिन्न उपकरणांद्वारे मातेच्या उदरामधील भ्रूणाचे लिग माहिती करून घेण्याचे प्रयत्न होत असून स्त्री गर्भ असल्यास गर्भपात करविले जात आहेत.\nफक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये हीच परिस्थिती आहे. याचमुळे जागतिक स्तरावर या समस्येविषयी चिता व्यक्त केली जात असून उपाय सुचविले जात आहेत.\nजगभरात एकूण लोकसंख्येमध्ये मुलींची व मुलांची सरासरी १००:१०७ आहे. फ्रांसमधील नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ डेमोग्राफिक स्टडीज तर्फे आयोजित ऑक्टोबर २००५ मधील सर्वेक्षणानुसार चीनमध्ये सरासरी १०० मुली व १३४ मुले आहेत. हे असेच चालू राहिले तर २०१५ ते २०३० च्या दरम्यान अडीच कोटी नवयुवकांना पत्नी मिळणे अशक्य होईल अशी आशंकाही यामध्ये व्यक्त केली गेली आहे. संन्हुआ संवाद समितीच्या माहितीनुसार सन २००३ मध्ये (चीन) देशातील २४ परगण्यांमध्ये ‘‘राष्ट्री��� लोकसंख्या व कुटुंब नियोजन आयोगा’’ द्वारे ही स्थिती सुधारण्यासाठी एक महत्वाचा प्रकल्प राबविला गेला. या योजने अंतर्गत निव्वळ मुली असलेल्या कुटुंबाला रोख रकमेव्यतिरिक्त इतर सामाजिक फायदे पुरविण्याची तरतूद आहे. मागील तीन वर्षापासून या प्रकल्पाअंतर्गत मुली व मुले यांच्यातील तफावत १००:१३३.८ पासून १००:११९.६ पर्यंत घटविण्याचे लक्ष्य ठरविले गेले आहे. हा प्रकल्प आता सर्व राज्यांमध्ये व विभागांमध्ये राबवायची योजना आहे. (‘‘राष्ट्रीय सहारा’’ उर्दु १८ ऑगस्ट २००६)\nभारतामध्ये दर १० वर्षानी लोकसंख्या मोजली जाते. इ. सन २००१ मध्ये लोकसंख्येने एकशे दोन कोटी सत्तर लाख पंधरा हजार (१,०२,७०,१५,०००) ची संख्या पार केली. यामध्ये एकूण ५३,१२,७७,००० पुरुष व ४९,५७,३९,००० महिला होत्या अशी माहिती दिली गेली. अर्थात १०० पुरुषांच्या तुलनेने ९३ स्त्रीया आहे. इ. सन १९९१ मधील लोकसंख्या सर्वेक्षणाच्या तुलनेने हे अंतर जास्त आहे. (‘‘राष्ट्रीय सहारा’’, ७ सप्टेंबर २००६)\nदेशामधील कित्येक राज्यांमध्ये मुलामुलींमधील ही तफावत खूपच जास्त आहे. विशेषतः गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली व हिमाचल प्रदेश उल्लेखणीय आहेत. या राज्यांमध्ये १००० मुलांमागे ८०० ते ९०० मुली आहेत. १९९१ च्या जनगणनेनुसार पंजाबमध्ये १००० मुलांमागे ८७५ मुली होत्या आणि २००१ मध्ये ती तफावत ७९३ वर पोहोचली. याच प्रमाणे महाराष्ट्रामध्ये १९९१ च्या जनगणनेनुसार १००० मुलांमागे ९४८ मुली होत्या तर २००१ मध्ये ९१७. (‘‘राष्ट्रीय सहारा’’ २९ मे २००६)\nमुलींना कमी लेखण्याच्या सामाजिक प्रवृत्तीमुळेच स्त्री जन्म नाकारला जात आहे. मुलांच्या तुलनेने मुलींना कनिष्ठ समजले जाते. त्यांच्या अस्तित्वाला माता पिता स्वतःवरील ओझे समजतात. त्यांचे पालन पोषण, त्यांची सुरक्षा, विवाहाबाबतीच्या अडीअडचणी इ. त्यांच्या (पालकां) करिता एक ओझे बनून जाते. या व्यतिरिक्त मुलींच्या बाबतीत अशा नाजुक आणि गंभीर समस्या उभ्या रहात आहेत की, मुलीला जन्माला न घालणेच बरे असे आईवडलांना वाटते.\nअल्लाहचे अंतिम प्रेषित मुहम्मद (स.) यांचे या जगात जेव्हा आगमन झाले तेव्हा देखील मुलींना ओझेच समजले जात होते. त्या लोकांना नेहमीच ही आशंका रहात असे की, योग्य स्थळ न मिळाल्यास त्यांना आपल्या मुली इतर टोळी मध्ये द्याव्या लागतील. ही देखील ए�� आशंका सदैव असे की, लुटारु त्यांना पकडून नेऊन दासी बनवून ठेवतील. या सर्व कारणांमुळे ज्या घरी मुलगी जन्माला येत असे, त्याचा चेहराच उतरून जात असे.\n‘‘आणि त्यांपैकी एखाद्याला मुलीच्या जन्माची खूषखबर देण्यात येते तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर काळिमा पसरतो आणि तो रक्ताचा घोट गिळून बसतो. लोकांपासून लपतछपत फिरतो की या वाईट बातमीनंतर काय तोंड दाखवायचे, विचार करतो की, अपमानित होऊन मुलीला घेऊन रहावे अथवा मातीमध्ये गाडावे पहा कसे वाईट निर्णय घेत आहेत.’’ (कुरआन १६ : ५८, ५९)\nमुलीपासून सुटका होण्याकरिता इस्लाम पूर्व अरबी टोळ्यांमध्ये काही अमानवी प्रथा खालील प्रमाणे होत्या.\n‘‘प्रसुती समयीच एक खड्डा खोदला जात असे. जर मुलगी जन्मली तर जन्मानंतर त्वरीतच तिला गाडून टाकण्यात येत असे.’’ (इब्ने अब्बास)\n‘‘मुलीला जन्मानंतर लगेचच मारून टाकुन कुत्र्यासमोर टाकले जाई.’’ (कतादा)\nडोंगरकड्यावरुन खाली फेकुन दिले जाई.\nपाण्यामध्ये बुडविले जात असे.\nगळ्यावरुन सुरी फिरवली जात असे.\nथोडी मोठी झाल्यानंतर साज शृंगारासहित वाळवंटामध्ये नेऊन एका खोल खड्ड्यामध्ये ढकलूनदेऊन वरुन माती ढकलली जात असे. (तफसी कबीर)\nआजही वेगळी परिस्थिती नाही. जैसलमेर (राजस्थान) मधील ‘‘देवडा’’ या गांवाबद्दल प्रकाशित झालेल्या एका अहवालामध्ये हे नमुद केले गेले आहे की, तेथे मागील १०० वर्षामध्ये एकाही मुलीचे लग्न झालेले नाही. जन्मतःच त्यांना मारुन टाकले जात आहे. कधी कधी तर हे काम जन्मदाती आईच करीत असे. मातेच्या दूधाबरोबरच नवजात मुलीला अफू चारली जाते. अथवा नाकावर वाळू भरलेली पिशवी ठेवली जाते किवा नाका तोंडामध्ये वाळू भरली जाते. गोधडी अथवा उशी चेहऱ्यावर टाकून ठेवली जाते जेणेकरून श्वास बंद पडावा नाहीतर तोंडामध्ये मिठाचा तोबारा भरला जातो. (‘‘राष्ट्रीय सहारा’’ ९ सप्टेंबर २००६)\nस्वतःला प्रगत समजणारा वर्ग तर इतका निर्दयी आहे की, शिशुच्या जन्माची देखील वाट पहात नाही. गर्भावस्थेतच स्कॅनिग करुन मुलगा की मुलगी हे पाहिले जाते. मुलगी असेल तर गर्भपातच होतो. याच साठी १९९४ मध्ये एक कायदा बनविला गेला होता. Natal Diagnostic Technique Regulation & Prevention of Misuse Act. या कायद्यान्वये गर्भलिग निदान गुन्हा ठरविला गेला असून देखील दरवर्षी ५ ते ७ लाख मुलींची गर्भामध्येच हत्या केली जाते. (‘‘राष्ट्रीय सहारा’’, ६ जून २००६)\nअशा Fertility Centres वर वेळोवेळी ���ापे घातले जात आहे. हे कार्य करणाऱ्या डॉक्टरांना अटक केली जाते, त्यांच्या विरुद्ध खटले चालतात आणि त्यांना शिक्षा देखील दिली जाते. तरी देखील या सामाजिक कुकर्माला थोपविणे तर दूरच उलट त्याचा प्रसार व फैलाव देखील थांबविता आला नाही.\nइस्लाम भ्रूणहत्येला घोर अपराध ठरवितो, व याला थोपविण्यासाठी विविध मार्ग चोखाळतो. ज्या ज्या कारणांमुळे अथवा आशंकांमुळे भ्रूणहत्या केली जाते, त्यांनाच इस्लाम दूर करतो. इस्लामनुसार मुलगी ही अहोभाग्य, शालिनता व कल्याणपद आहे. तिच्या पालन पोषणाची व उत्तम प्रशिक्षणाची शिकवण तो देतो. सामाजिक पातळीवर हे खूपच उत्तमप्रद सिद्ध झाले आहे.\nसर्व प्रथम जनसामान्यांची मानसिकता तयार करण्याचे काम इस्लामने केले. कारण कुठलाही कायदा तोपर्यंत प्रभावशाली होत नाही जोवर जनसामान्य त्याला जुमानित नाही किवा जोवर त्याच्या गुणधर्मांचे आकलन होत नाही. तसेच न जुमानल्यामुळे होणाऱ्या नुकसानीची जाणीव त्यांना होत नाही.\nइस्लामने प्रतिपादन केले की हे एक शैतानी कृत्य आहे. ‘‘आणि अशाच प्रकारे कित्येक बहूदेववादीसाठी त्यांच्या भागिदारांनी (कल्पित देवांनी) त्यांच्या संतानाच्या हत्येला आकर्षक बनविले आहे, जेणे करून त्यांना विनाशात टाकावे व त्याकरीता त्यांचा धर्म धूसर बनवून टाकावा.’’ (कुरआन ६ : १३७)\n‘‘खचित नुकसानीमध्ये आहेत ते लोक ज्यांनी अज्ञान व मुर्खपणाखातीर आपल्या मुलांना ठार केले.’’ (कुरआन ६ : १४०)\nकाही अरबी टोळ्या मुलींना आर्थिक लचांड समजून त्यांना मारुन टाकत असत. कारण मुले मोठी झाल्यानंतर कामामध्ये मदत करतील परंतु मुली काहीच कामाच्या नसतात.\nकुरआनने स्पष्ट केले की उपजीविकेच्या किल्ल्या अल्लाहच्या हाती आहेत. या धरतीवरील सर्व सजीवांच्या उपजीविकेची जबाबदारी ईश्वराने घेतली आहे. सशक्त असो वा अशक्त, धष्टपुष्ट असो वा अपंग, स्वतः उपजीविकेकरिता धावपळ करीत असो वा दुसऱ्यावर निर्भर असो, सर्वांना भाकरी मिळते ती अल्लाह (ईश्वरा) च्या आज्ञा व मर्जीनेच.\n‘‘आणि आपल्या संततीला दारिद्रयाच्या भीतीने ठार मारु नका, आम्ही तुम्हाला देखील उपजीविका देतो व त्यांना देखील (देतो).’’ (कुरआन ६ : १५१)\n‘‘आपल्या संततीला दारिद्रयाच्या भीतीने ठार करु नका. आम्ही त्यांनादेखील उपजीविका देऊ आणि तुम्हाला सुद्धा. वस्तुतः त्यांची हत्या करणे एक मोठा अपराध आहे.’’ (क���रआन १७ : ३१)\nइस्लाम मध्ये मुलींची हत्या त्या अपराधांमध्ये गणली जाते ज्यांना अल्लाह व त्याच्या प्रेषितांनी अवैध ठरविले आहे.\n‘‘अल्लाहने तुम्हांकरिता अवैध ठरविले आहे, मातापित्यांची अवज्ञा, मुलींना जिवंत गाडून टाकणे व वायफळ खर्च करणे.’’ (मुस्लिम)\nमुलींच्या हत्येला त्या घृणित कार्यांमध्ये समाविष्ट केले आहे ज्याबाबत परलोकामध्ये प्रश्नोत्तरे होतील.\n‘‘आणि जेव्हा जिवंत गाडल्या गेलेल्या मुलीला विचारले जाईल ती कुठल्या अपराधापायी ठार केली गेली’’ (कुरआन ८१ : ८,९)\nसंततीची हत्या न करण्याची प्रतिज्ञा\nईश्वराचे दूत आदरणीय मुहम्मद साहेब आपल्या अनुयायाकडून ज्या ज्या गोष्टींचे वचन घेत असत त्यामध्ये संततीची हत्या न करण्याचे देखील कलम होते. हुदैबिया येथील तहानंतर ते मक्का विजयापूर्वीपर्यंत अनेक महिला मक्केहून स्थलांतर करुन मदिना पोहोचल्या. ईश्वराने आपल्या प्रेषितांना त्यांकडून वचन घेण्याचा आदेश दिला.\n‘‘हे नबी (स.) जेव्हा श्रद्धावंत स्त्रिया तुम्हाजवळ बैअत (प्रतिज्ञा) करण्याकरिता येतील आणि या गोष्टीची प्रतिज्ञा करतील की अल्लाहबरोबर कुठल्याही वस्तूला सामील करणार नाही, चोरी करणार नाही, व्यभिचार करणार नाही, आपल्या संततीची हत्या करणार नाही, आपल्या हातापायासमोर कोणतेही कुभांड रचणार नाही आणि कुठल्याही चांगल्या कामामध्ये तुमची अवज्ञा करणार नाही, तर त्यांच्याकडून बैअत (प्रतिज्ञा) घ्या, आणि त्यांच्या बाबतीत अल्लाहजवळ क्षमेची प्रार्थना करा. निःसंशय अल्लाह क्षमा करणारा आणि दया करणारा आहे.’’ (कुरआन ६० : १२)\nअसेच वचन व प्रतिज्ञा प्रेषितांनी पुरुषांकडूनही घेतल्या, मदिनेला स्थलांतरापूर्वी ज्या ज्या नशीबवान लोकांनी ईशदूताच्या हातावर प्रतिज्ञा केली होती त्यामध्ये आदरणीय उबादा बिन सामित (रजि.) होते. ते कथन करतात की, प्रेषित मुहम्मद (स.) साहेबांनी सांगितले,\n‘‘माझ्या जवळ या गोष्टींची प्रतिज्ञा करा की, अल्लाहच्या बरोबरीने इतर कोणालाही सम्मिलीत करणार नाही, चोरी करणार नाही, व्यभिचार करणार नाही आणि आपल्या संततीची हत्या करणार नाही.’’ (बुखारी)\nमुलीचे अस्तित्व पुरुषाकरिता संकट अथवा झंझट आहे हे इस्लामला मान्य तर नाहीच उलट त्याने मुलीला स्वर्गप्राप्तीचे साधन ठरविले आहे.\nआदरणीय अनस बिन मालिक (रजि.) उल्लेख करतात की, ईशदूत प्रेषित मुहम्मद (स.) साह��बांनी सांगितले की, ‘‘ज्या व्यक्तीने दोन मुलीचे पालन पोषण सज्ञान होई पर्यंत केले तो अंतिम न्यायनिवाड्याच्या दिवशी माझ्या इतका जवळ राहील (हे शब्द उच्चारतांना प्रेषित (स.) नी आपली दोन बोटे जुळवून दाखवली.)’’ (मुस्लिम)\nदुसऱ्या प्रेषित कथनामध्ये असे शब्द आहेत -\n‘‘ज्या व्यक्तीने दोन मुलींचे पालन पोषण केले, ती व्यक्ती आणि मी स्वर्गामध्ये अशा प्रकारे प्रवेश करु (यावेळी प्रेषित (स.) नी आपल्या दोन बोटांना दर्शविले.)’’ (तिरमिजी)\nआदरणीय इब्ने अब्बास (रजि.) कथन करतात की, ईशदूत प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले -\n‘‘ज्याच्या दोन मुली असून त्या जवळ आहेत तोपर्यंत तो त्यांच्याशी सद्व्यवहार करीत असेल, तर त्या त्याच्याकरीता स्वर्गप्राप्तीचे साधन बनतील.’’ (सुनन इब्ने-माजा)\nआदरणीय उकबा बिन आमिर (रजि.) उल्लेख करतात की, प्रेषित (स.) यांचे कथन आहे की,\n‘‘ज्याला कुणाला तीन मुली असून त्याने संयम बाळगला तसेच आपल्या कुवतीनुसार त्यांना खाऊ पिऊ व लेवू घातले तर ते कर्म प्रलयाच्या दिवशी नरकापासून त्याच्याकरिता ढाल बनेल.’’ (सुनन इब्ने - माजा)\nप्रेषितांच्या कथनामध्ये मुलीच्या शिक्षण व प्रशिक्षणाबाबत सक्त ताकीद केली गेली आहे. आदरणीय अबूसईद अल-खुदरी (रजि.) कथन करतात की, प्रेषित (स.) नी सांगितले की,\n‘‘ज्या व्यक्तीने तीन मुलींचे पालन पोषण केले, त्यांना समाज-रीत व शिष्टाचार शिकविला, त्यांचे विवाह करून दिले आणि त्यांच्याशी सद्व्यवहार करित राहीला, त्याच्याकरिता स्वर्ग आहे.’’ (अबू दाऊद)\nआदरणीय इब्ने अब्बास (रजि.) उल्लेख करतात की, ईश्वराच्या प्रेषितांनी सांगितले की,\n‘‘ज्याने तीन मुलींचे अथवा भगिनींचे पालन पोषण केले, त्यांना शिष्टाचार शिकविला, त्याबरोबर सहानुभूतीने वागला येथपावेतो की ईश्वराने त्यांना (मुलींना) तृप्त केले, त्याच्या करीता ईश्वराने स्वर्ग अनिवार्य केला आहे.’’\nकथन करणाऱ्यांनी नमूद केले आहे की, हे सर्व ऐकून एकाने विचारले ‘‘हे प्रेषित (स.) जर एखाद्याला दोनच मुली अथवा भगिनी असतील आणि तो असाच त्यांच्याशी वागला तर...’’ प्रेषित (स.) नी सांगितले ‘‘त्याच्यासाठी देखील हेच प्रतिफल आहे.’’\nकथनकर्ता खाली हे देखील नमूद करतो की, जर उपस्थितांपैकी एखाद्याने एका मुलीबरोबर अथवा एका बहिणीबरोबर सद्व्यवहाराबद्दल विचारले असले तर प्रेषित (स.) नी हेच उत्तर दिले असते. (शरह-अल-सुन्ना)\nइस्लामच्या या शिकवणी नी मुलींना समाजामध्ये इतकी प्रतिष्ठा व सन्मान दिला आहे. यापेक्षा वेगळी कल्पना केलीच जाऊ शकत नाही. ज्या समाजामध्ये मुलींचे अधिकार नाकारले जातात अथवा त्यांना कनिष्ठ समजले जाते त्याठिकाणी मुलींची स्थिती सुधारण्यासाठी व त्यांना वर उचलण्याकरिता या शिकवणीची मदत होऊ शकते.\nLabels: स्त्री आणि इस्लाम\nसुबोध कुरआन खंड क्र. १ (पान १ ते १४३).\n\"अल्लाहच्या नावाने, जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे'' १. अल्फातिहा परिचय शीर्षक : या प्रथम सूरहचे (अध्याय) नाव &quo...\nनेतृत्वाचे प्रकार आणि त्यातील फरक\nआणि (आठवण करा) जेव्हा तुमच्या पालनकर्त्याने दूतांना सांगितले की, ’’मी पृथ्वीवर एक खलीफा (माझा प्रतिनिधी) बनविणार आहे.’’ (तेव्हा त्या दुतांनी...\nसटीप मराठी भाषांतर मौलाना सय्यद आला मौदूदी (यांच्या सटीप उर्दू भाषांतरावरून) मराठी भाषांतर अब्दुल जबार कुरैशी कुतुबुद्दिन हुसैन...\n- मुहम्मद फारूक खान - मानवास जीवन मिळाले. त्यास या जीवनाचा अनुभव देखील होतो, मात्र असे लोक बोटावर मोजण्याइतकेच आढळतील ज्यांनी या जीवना...\n- सय्यद अबुल आला मौदूदी या पुस्तिकेत एकेश्वरत्व सोदाहरण स्पष्ट करून सांगण्यात आले आहे आणि मनुष्याच्या विनाशाचे, अन्याय, ...\nएकेश्वरत्व आणि प्रेषित्वाची साक्ष\n``मी साक्ष देतो की, अल्लाहशिवाय कोणीही पूज्य नाही आणि याचीही साक्ष देतो की, आदरणीय मुहम्मद (स.) अल्लाहचे दास आणि पैगंबर आहेत.'' दोन ...\nइद मिलन निमित्त सर्वधर्मीय विचारवंतांचे मौलिक विचार\n'मेराज' चे वास्तव: आदरणीय प्रेषित मुहम्मद (स.) यांना ईश्वरी सान्निध्य आणि मार्गदर्शन\nमुळात असा नियमच आहे की, सत्याच्या विरोधकांचे अत्याचार आपल्या संपूर्ण मर्यादा ओलांडतात आणि अत्याचारपीडितांचा आत्मा तळतळून हाक देतो की, ...\nपारा १ - भाग १ पारा १ - भाग २ पारा १ - भाग ३ पारा २ - भाग १ पारा २ - भाग २ पारा २ - भाग ३...\nरमजान, चंद्रकोर आणि गैरसमज\nमशीद, मदरसे, मुस्लिमांच्या लग्नपत्रिका, काही मुस्लिम देशांचे ध्वज आणि मुस्लिम समाजाचा प्रतीकात्मक उल्लेख करण्यासाठी सर्वसाधारणपणे चंद्रक...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mahindratractor.com/marathi/tractors/arjun-555-di", "date_download": "2022-01-23T20:59:50Z", "digest": "sha1:ZEQILB7MQXFRCPA2N53QLXWTP6OV26CV", "length": 33752, "nlines": 323, "source_domain": "www.mahindratractor.com", "title": "Mahindra Arjun 555 HP | Mahindra 555 Tractor | Arjun 555 Di 50 HP", "raw_content": "\nमहिंद्रा युवराज 215 NXT\nमहिंद��रा जिवो 225 DI\nमहिंद्रा जिवो 225 DI 4WD\nमहिंद्रा जिवो 305DI 4WD\nमहिंद्रा जिवो 245 वाइनयार्ड\nमहिंद्रा जिवो 245 DI 4WD\nमहिंद्रा 255 DI पावर प्लस\nमहिंद्रा युवो 275 DI\nमहिंद्रा 275 DI ECO\nमहिंद्रा 265 DI पावर प्लस\nमहिंद्रा जीवो 365 DI 4WD\nमहिंद्रा 275 DI XP प्लस\nमहिंद्रा 275 DI SP प्लस\nमहिंद्रा युवो TECH + 275\nमहिंद्रा 275 DI TU\nमहिंद्रा 275 TU XP प्लस\nमहिंद्रा 275 DI TU SP प्लस\nमहिंद्रा युवो 415 DI\nमहिन्द्रा युवो TECH + 405\nमहिंद्रा 415 DI SP प्लस\nमहिन्द्रा युवो TECH + 415\nमहिंद्रा 415 DI XP प्लस\nमहिंद्रा 475 DI SP प्लस\nमहिंद्रा 475 DI XP प्लस\nमहिन्द्रा युवो TECH + 475\nमहिंद्रा युवो 575 DI\nमहिंद्रा युवो 575 DI 4WD\nमहिन्द्रा युवो TECH + 575\nमहिंद्रा 575 DI XP प्लस\nमहिंद्रा 575 DI SP प्लस\nमहिंद्रा 585 DI XP प्लस\nअर्जुन नोवो 605 DI-MS\nमहिंद्रा युवो 585 MAT\nमहिन्द्रा युवो TECH + 585\nमहिंद्रा अर्जुन ULTRA -1 555 DI\nअर्जुन नोवो 605 DI-PS\nअर्जुन नोवो 605 DI-i\nअर्जुन नोवो 605 DI–i-4WD\nमहिंद्रा अर्जुन नोवो ULTRA 1 605 DI\nमहिंद्रा नोवो 655 DI\nमहिंद्रा नोवो 755 DI\nमहिंद्रा वॉक-बिहाइंड राईस ट्रान्सप्लांटर MP461\nमहिंद्रा प्लान्टिंग मास्टर पॅडी 4RO\nमहिंद्रा हार्वेस्टमास्टर H12 4WD\nमहिंद्रा हार्वेस्टमास्टर H12 2WD\nफ्रंट एंड लोडर 13 एफएक्स\nफ्रंट एंड लोडर 9.5 एफएक्स\nफ्रंट एंड लोडर 10.2 एफएक्स\nमहिंद्रा युवराज 215 NXT\nमहिंद्रा जिवो 225 DI\nमहिंद्रा जिवो 225 DI 4WD\nमहिंद्रा जिवो 245 DI 4WD\nमहिंद्रा जिवो 245 वाइनयार्ड\nमहिंद्रा जिवो 305DI 4WD\nमहिंद्रा 255 DI पावर प्लस\nमहिंद्रा युवो 275 DI\nमहिंद्रा 275 DI ECO\nमहिंद्रा 265 DI पावर प्लस\nमहिंद्रा जीवो 365 DI 4WD\nमहिंद्रा 275 DI XP प्लस\nमहिंद्रा 275 DI SP प्लस\nमहिंद्रा युवो TECH + 275\nमहिंद्रा 275 DI TU\nमहिंद्रा 275 TU XP प्लस\nमहिंद्रा 275 DI TU SP प्लस\nमहिंद्रा युवो 415 DI\nमहिन्द्रा युवो TECH + 405\nमहिंद्रा 415 DI SP प्लस\nमहिंद्रा युवो 475 DI\nमहिन्द्रा युवो TECH + 475\nमहिंद्रा 415 DI XP प्लस\nमहिंद्रा 475 DI SP प्लस\nमहिंद्रा 475 DI XP प्लस\nमहिंद्रा युवो 575 DI\nमहिंद्रा युवो 575 DI 4WD\nमहिन्द्रा युवो TECH + 575\nमहिंद्रा 575 DI XP प्लस\nमहिंद्रा 575 DI SP प्लस\nमहिंद्रा 585 DI XP प्लस\nमहिन्द्रा युवो TECH + 585\nअर्जुन नोवो 605 DI-MS\nमहिंद्रा युवो 585 MAT\nमहिंद्रा अर्जुन ULTRA -1 555 DI\nअर्जुन नोवो 605 DI-PS\nअर्जुन नोवो 605 DI-i\nअर्जुन नोवो 605 DI–i-4WD\nमहिंद्रा अर्जुन नोवो ULTRA 1 605 DI\nमहिंद्रा नोवो 655 DI\nमहिंद्रा नोवो 755 DI\nमहिंद्रा वॉक-बिहाइंड राईस ट्रान्सप्लांटर MP461\nमहिंद्रा प्लान्टिंग मास्टर पॅडी 4RO\nमहिंद्रा हार्वेस्टमास्टर H12 4WD\nमहिंद्रा हार्वेस्टमास्टर H12 2WD\nफ्रंट एंड लोडर 13 एफएक्स\nफ्रंट एंड लोडर 9.5 एफएक्स\nफ्रंट एंड लोडर 10.2 एफएक्स\nनिवडा * उत्पादन चौकशी\nमहिंद्र अर्जुन अल्ट्रा -1 555 DI\nकृपया सबमिट करण्यासाठी फॉर्म मान्य करा\nमी कबूल करतो कि खालील 'रिक्वेस्ट ए डेमो' बटणावर क्लिक करून मी माझ्या ट्रॅक्टरच्या खरेदीत मला सहाय्य करण्यासाठी महिन्दारकिंवा तिच्या भागीदारांकडून माझ्या मोबाइलमध्ये स्पष्टपणे एक कॉल अपेक्षित करतो\nफुल अविरत मेश ट्रान्समिशन\nकामाचा अभ्यास करून रचना केलेला ट्रॅक्टर\nमल्टी डिस्क ऑइल इमर्सड् ब्रेक्स\nड्युअल ऍक्टिंग पॉवर स्टिअरिंग\nमोठे 13.6 X 28 टायर्स\nजास्तीत जास्त ताकद आणि दीर्घायुष्य देणारे प्रागतिक 2100 r/min इंजिन\nखास तंत्रज्ञान इंजिनाची ताकद आरपीएममधील बदलांबरोबर जुळवून घेते, त्यामुळे कोणत्याही कामात आणि कौणत्याही औजाराबरोबर जास्तीत जास्त इंधन कार्यक्षमता देऊ करते.\nफुल अविरत मेश ट्रान्समिशन\nगिअर बदलण्याचे काम सोपेपणे आणि सुलभतेने करू देते, ज्याच्या परिणामी गिअर बॉक्ससाठी दीर्घायुष्याची खात्री होते आणि चालकासाठी थकवा कमी होतो.\nप्रागतिक आणि उच्च अचूकता हायड्रॉलिक्स खास करून रोटारोव्हेटर वगैरेसारख्या आधुनिक औजारांच्या सहज वापरासाठी\nकामाचा अभ्यास करून रचना केलेला ट्रॅक्टर\nआरामशीर बैठक, सहज पोचता येतील असे लीव्हर्स, अधिक चांगल्या दर्शमानतेसाठी एलसीडी क्लस्टर पॅनेल मोठ्या व्यासाच्या स्टिअरिंग व्हील मुळे दीर्घकालीन कामासाठी सोयीस्कर.\nमल्टी डिस्क ऑइल इमर्सड् ब्रेक्स\nब्रेकची जास्तीत जास्त कामगिरी आणि ब्रेकचे दीर्घायुष्य यामुळे कमी देखभालीची आणि उच्चतम कामगिरीची खात्री होते.\nवळण्याच्या सहज आणि अविरत गतिमुळे शेतीच्या कामात ट्रॅक्टरचा चांगला समतोलासाठी.\nड्युअल ऍक्टिंग पॉवर स्टिअरिंग\nआरामदायक कामासाठी आणि कामाच्या दीर्घकालीन वेळेसाठी सोयीस्कर सोपे आणि अचूक स्टिअरिंगसाठी.\nमोठे 13.6 X 28 टायर्स\nशेतातील कामांत अधिक चांगले ट्रॅक्शन आणि कमी स्लिपेज पुरविते.\nमहिंद्र अर्जुन अल्ट्रा -1 555 DI\nगियर्सची संख्या 8 F + 2 R\nमहिंद्र अर्जुन अल्ट्रा -1 555 DI\nगियर की संख्या 8 F + 2 R\nस्टीयरिंग टाइप पावर स्टीयरिंग / मेकेनिकल (ऑप्शनल)\nक्लच सिंगल (वैकल्पिक डबल)\nहायड्रॉलिक्स उचलण्याची क्षमता (kg) 1850\nमहिंद्र अर्जुन अल्ट्रा 1 605 Di\nमहिंद्र अर्जुन अल्ट्रा -1 555 DI FAQs\nमहिंद्रा अर्जुन अल्ट्रा -1 555 DI ट्रॅक्टरची अश्वशक्ती किती आहे\nमहिंद्रा अर्जुन अल्ट्रा -1 555 DI हा 37.3 kW (50 HP) अश्वशक्तीचा शक्तिशाली आणि मजबूत ट्रॅक्टर आहे, त्यामधील अनेक वैशिष्ट्यांमुळे तो वेगळा उठून दिसतो. प्रगत इंजिन, अद्वितीय KA तंत्रज्ञान, फुल कॉन्स्टंट मेश ट्रान्समिशन, आणि एर्गोनॉमिक डिझाईन यामुळे महिंद्रा अर्जुन अल्ट्रा -1 555 DI hp च्या कामगिरीमध्ये आणि श्रेणीमध्ये अधिक भर पडते.\nमहिंद्रा अर्जुन अल्ट्रा -1 555 DI ची किंमत किती आहे\nमहिंद्रा अर्जुन अल्ट्रा -1 555 DI पॉवरहाऊस आहे. हा अनेक प्रगत वैशिष्ट्ये असलेला 37.3 kW (50 HP) अश्वशक्तीचा ट्रॅक्टर आहे, त्यामुळे तो तुमच्या शेतावर विविध प्रकारची कामे करण्यासाठी योग्य आहे. महिंद्रा अर्जुन अल्ट्रा -1 555 DI ची सर्वात अलिकडील किंमत जाणून घेण्यासाठी तुमच्या विक्रेत्याशी संपर्क साधा.\nमहिंद्रा अर्जुन अल्ट्रा -1 555 DI बरोबर कोणती अवजारे सर्वात चांगले काम करतात\nमहिंद्रा अर्जुन अल्ट्रा -1 555 DI भारतातील अनेक कृषी अवजारांबरोबर वापरता येतो. तो तितका बहुगुणी आहे. काही साध्या पायऱ्यांचे पालन करून महिंद्रा अर्जुन अल्ट्रा -1 555 DI ची अवजारे आहेत रोटेव्हेटर, डिस्क नांगर, दंताळे, मळणीचे यंत्र, पाण्याचे पंप, सिंगल अॅक्सल, आणि टिपिंग ट्रेलर, बियाणांचे ड्रिल आणि मशागतीचे यंत्र.\nमहिंद्रा अर्जुन अल्ट्रा -1 555 DI ची हमी किती आहे\nमहिंद्रा अर्जुन अल्ट्रा -1 555 DI हा 37.3 kW (50 HP) अश्वशक्तीचा शक्तिशाली ट्रॅक्टर आहे जो अद्वितीय KA तंत्रज्ञानासह प्रगत इंजिन, प्रगत हायड्रॉलिक्स, इ. अनेक अत्याधुनिक वैशिष्ट्यांनी युक्त आहे. महिंद्रा अर्जुन अल्ट्रा -1 555 DI हमी ही दोन वर्षे किंवा शेतावर 2000 तास काम, वापरादरम्यान यापैकी जे आधी येईल ते, इतकी आहे.\nमहिंद्रा अर्जुन अल्ट्रा -1 555 DI चे मायलेज किती आहे\nमहिंद्रा अर्जुन 555 DI हा 37.3 kW (50 HP) अश्वशक्तीचा अद्वितीय KA तंत्रज्ञानासह प्रगत इंजिन असलेला शक्तिशाली ट्रॅक्टर आहे. यामुळे इंधनाचा इष्टतम वापर सुनिश्चित होतो आणि त्यामुळे चांगले मायलेज देऊ करतो. तुम्हाला तुमच्या विक्रेत्याकडून महिंद्रा अर्जुन 555 DI च्या मायलेजबद्दल अधिक माहिती घेता येईल.\nमहिंद्रा अर्जुन अल्ट्रा -1 555 DI चे पुनर्विक्री मूल्य किती आहे\nमहिंद्रा अर्जुन 555 DI हा 37.3 kW (50 HP) अश्वशक्तीचे इंजिन असलेला भक्कम आणि मजबूत ट्रॅक्टर आहे. हे इंजिन प्रगत आहे आणि अद्वितीय KA तंत्रज्ञानावर चालते ज्यामुळे अनेक अवजारांबरोबर वापरले तरी इंधनाचा इष्टतम वापर सुनिश्चित होतो. तुम्ही ���ुमच्या विक्रेत्याकडे महिंद्रा अर्जुन 555 DI च्या पुनर्विक्री मूल्याची चौकशी करू शकता.\nमला महिंद्रा अर्जुन अल्ट्रा -1 555 DI चे अधिकृत विक्रेते कसे शोधता येतील\nतुम्हाला भारतातील महिंद्रा अर्जुन अल्ट्रा -1 555 DI च्या सर्व अधिकृत विक्रेत्यांची यादी अगदी सहज शोधू शकता. महिंद्रा ट्रॅक्टरच्या वेबसाईटवर जा आणि इच्छित माहिती शोधा. येथे तुमच्या प्रदेशातील महिंद्रा अर्जुन अल्ट्रा -1 555 DI चा अधिकृत विक्रेता शोधण्यासाठी ट्रॅक्टर डीलर लोकेटरवर क्लिक करा.\nमहिंद्रा अर्जुन अल्ट्रा -1 555 DI च्या सर्व्हिसिंगचा खर्च किती आहे\nअद्वितीय KA तंत्रज्ञानावर चालणाऱ्या 37.3 kW (50 HP) अश्वशक्तीच्या प्रगत इंजिनामुळे महिंद्रा अर्जुन 555 DI अनेक अवजारांबरोबर भरीव कामगिरी बजावतो. तुम्हाला महिंद्रा अर्जुन 555 DI च्या सर्व्हिसिंगच्या खर्चाबद्दल तपशील जाणून घ्यायचे सतील तर, कृपया तुमच्या विक्रेत्याशी संपर्क साधा.\nमहिंद्र अर्जुन अल्ट्रा -1 555 DI\nमहिन्द्रा जीवो 225 DI महिन्द्रा जीवो 225 DI 4WD महिन्द्रा जीवो 245 DI 4WD महिन्द्रा जीवो 245 वाइनयार्ड महिंद्रा जिवो 305DI 4WD महिन्द्रा जीवो 365 DI 4WD\nमहिन्द्रा 275 DI XP प्लस महिन्द्रा 275 TU XP प्लस महिन्द्रा 415 DI XP प्लस महिन्द्रा 475 DI XP प्लस महिन्द्रा 575 DI XP प्लस महिन्द्रा 585 DI XP प्लस\nमहिन्द्रा 275 DI SP प्लस महिन्द्रा 275 DI TU SP प्लस महिन्द्रा 415 DI SP प्लस महिन्द्रा 475 DI SP प्लस महिन्द्रा 575 DI SP प्लस\nअर्जुन नोव्हो 605 DI-MS अर्जुन नोव्हो 605 DI-PS अर्जुन नोव्हो 605 DI-i अर्जुन नोव्हो 605 DI–i-4WD अर्जुन नोव्हो 605 DI-i-WITH AC CABIN महिन्द्रा नोव्हो 655 DI महिन्द्रा नोव्हो 755 DI\nमहिन्द्रा युवराज 215 NXT महिन्द्रा जीवो 225 DI महिन्द्रा जीवो 225 DI 4WD\nमहिन्द्रा जीवो 245 DI 4WD महिन्द्रा जीवो 245 VINEYARD महिंद्रा जिवो 305DI 4WD महिन्द्रा 255 DI POWER PLUS महिन्द्रा 265 DI\nमहिन्द्रा युवो 275 DI महिन्द्रा 275 DI ECO महिंद्रा 265 DI पावर प्लस महिन्द्रा जीवो 365 DI 4WD महिन्द्रा 275 DI XP प्लस महिन्द्रा 275 DI SP प्लस महिंद्रा युवो TECH + 275 महिन्द्रा 275 DI TU महिन्द्रा 275 TU XP प्लस महिन्द्रा 275 DI TU SP प्लस महिन्द्रा युवो 415 DI महिन्द्रा 415 DI महिन्द्रा युवो TECH + 405\nमहिन्द्रा युवो 475 DI महिन्द्रा 415 DI XP प्लस महिन्द्रा 415 DI SP प्लस महिन्द्रा 475 DI SP प्लस महिन्द्रा 475 DI XP प्लस महिन्द्रा युवो 575 DI महिन्द्रा युवो 575 DI 4WD महिन्द्रा 585 DI महिन्द्रा 575 DI XP प्लस महिन्द्रा 575 DI SP प्लस महिन्द्रा 585 DI XP प्लस महिन्द्रा नोवो 605 DI-MS महिन्द्रा 475 DI महिन्द्रा 575 DI महिन्द्रा युवो 585 MAT महिन्द्रा 595 DI महिन्द्रा अर्जुन ULTRA -1 555 DI\nअर्जुन नोव्हो 605 DI-PS अर्जुन नोव्हो 605 DI-i अर्जुन नोव्हो 605 DI–i-4WD अर्जुन नोव्हो 605 DI-i-WITH AC CABIN महिन्द्रा अर्जुन अल्ट्रा 1 605 DI\nमहिन्द्रा नोव्हो 655 DI महिन्द्रा नोव्हो 755 DI\nजायरोव्हेटर SLX जायरोव्हेटर ZLX\nपोटॅटो प्लँटर वॉक बिहाइंड राइस ट्रान्सप्लँटर\nआमच्याबद्दल डिलर शोधणारा डिज़ीसेन्स खरीदार गाइड आमच्याशी संपर्क करा एफएक्यू\n© 2020 महिन्द्रा ट्रॅक्टर्स सर्व हक्क राखीव.\nअस्वीकृतीः उत्पादनांची ही माहिती महिन्द्रा अँड महिन्द्रा लि. इंडिया द्वारे पुरवण्यात आली आहे आणि ती सर्वसामान्य स्वरुपाची आहे. याठिकाणी वर सूचीबद्ध केलेली विनिर्दिष्टे, प्रसिद्धीच्या वेळी उपलब्ध असलेल्या उत्पादनांच्या अद्यतन माहितीवर आधारित आहे. वापरलेल्या काही प्रतिमा आणि उत्पादनांची छायाचित्रे केवळ नमुन्यादाखल आहेत आणि अतिरिक्त किंमतीला उपलब्ध असलेल्या वैकल्पिक जोडण्या दाखवू शकतात. उपादने आणि वैकल्पिक वैशिष्ट्य़े आणि जोडण्यावरील सरक्वात अलिक़डच्या अद्यतन माहितीसाठी कृपया तुमच्या स्थानिक डिलरशी संपर्क करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"}
+{"url": "https://www.newsdanka.com/politics/piyush-goyal-rejects-opposition-demand-for-resignation-of-bjp-minister-in-lakhimpur/41031/", "date_download": "2022-01-23T21:11:08Z", "digest": "sha1:3SPEUAR67L4CODM47KZFKK7JLLLJ25RX", "length": 10489, "nlines": 138, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Piyush Goyal Rejects Opposition Demand For Resignation Of Bjp Minister In Lakhimpur", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरराजकारणलखीमपूर प्रकरणी अजय मिश्रांच्या राजीनाम्याची मागणी फेटाळली\nलखीमपूर प्रकरणी अजय मिश्रांच्या राजीनाम्याची मागणी फेटाळली\nवानखेडे ड्रग्जवाल्यांवर कारवाई केलीत, आता भोगा…\nज्ञानदेव आणि अज्ञान देव….\nराज्यातील संघर्ष नाट्याचा तिसरा अंक\nजावेद अख्तर, तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाही\nकेंद्रीय मंत्री अजय मिश्रा ‘टेनी ‘ यांच्या राजीनाम्याची विरोधकांनी केलेली मागणी निराधार असल्याचे सांगत भाजपने ती फेटाळली आहे.\nत्याचवेळी लखीमपूर खेरीचा मुद्दा विचाराधीन असल्याचे सांगत भाजपने चर्चेला नकार दिला. ३ ऑक्टोबर रोजी उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे चार शेतकर्यांना वाहनाने चिरडल्यानंतर मोठा गोंधळ झाला होता. त्यानंतर झालेल्या हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना उत्तर प्रदेश सरकारने भरपाई आणि सरकारी नोकऱ्या जाहीर केल्या होत्या. लखीमपूर खेरी हिंसाचाराची चौकशी करणार्या विशेष तपास पथकाने ३ ऑक्टोबरची घटना हा पूर्वनियोजित कट असल्याचे सांगितल्यानंतर विरोधकांनी केंद्रीय मंत्री मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती आणि लोकसभेचे कामकाज विस्कळीत केले होते.\nअटकेत असलेला मिश्रा यांचा मुलगा या प्रकरणातील एक आरोपी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार त्याची चौकशी सुरू आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल म्हणाले की, विरोधकांची ही मागणी योग्य नाही, कारण संसदीय नियमांनुसार, न्यायालयात प्रलंबित प्रकरणांवर चर्चा करू देत नाही.\nशरद पवार वाचणार स्वातंत्र्यवीर सावरकरांचे चरित्र\nपंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, नैसर्गिक शेतीकडे वळण्याची हीच वेळ\nपंतप्रधान नरेंद्र मोदी, विराट कोहली ट्विटरवर ठरले सर्वाधिक लोकप्रिय\nबैलगाडा शर्यती पुन्हा सुरू झाल्यामुळे हाताला काम मिळेल\nबारा खासदारांच्या निलंबनावरून गोयल यांनी विरोधकांना घेरले आणि त्यांच्याकडे जनतेशी निगडित मुद्दे नाहीत, ते जनतेची दिशाभूल करत आहेत. ते म्हणाले की, महागाई आणि कोरोना या विषयावर चर्चा करायची होती, मात्र ते त्यापासून पळ काढत आहेत. बारा खासदारांच्या निलंबनाच्या मुद्द्यावर ते म्हणाले की, त्यांचे वर्तन अयोग्य असून त्यांनी माफी मागावी. ३ ऑक्टोबर रोजी झालेल्या हिंसाचारात दोन भाजप कार्यकर्त्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला होता.\nपूर्वीचा लेखरुपाली पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश\nआणि मागील लेखनिलंबित ११७ अधिकाऱ्यांवर मुंबई महानगरपालिका मेहेरबान\nमुंबईच्या गाड्यांवर का पसरली पांढरी चादर\n…हे आहे नेताजींच्या पुतळ्याचे महत्त्व\n‘मी स्वातंत्र्याची भीक स्वीकारणार नाही, स्वातंत्र्य मिळवणार असे म्हणणाऱ्या नेताजींना नमन’\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nमुंबईच्या गाड्यांवर का पसरली पांढरी चादर\n…हे आहे नेताजींच्या पुतळ्याचे महत्त्व\n‘मी स्वातंत्र्याची भीक स्वीकारणार नाही, स्वातंत्र्य मिळवणार असे म्हणणाऱ्या नेताजींना नम��’\nनिवडणूक मतचाचण्यांनी फोडला समाजवादी पक्षाला घाम\n‘बेबी’ चित्रपटातील एंजल आता ओळखताच येणार नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.nilkantheshwarsamachar.page/2020/06/cznUWJ.html", "date_download": "2022-01-23T22:24:30Z", "digest": "sha1:TQB6IZ5HCQGSEC6XUR44PWLXOQCNUP7Z", "length": 7099, "nlines": 31, "source_domain": "www.nilkantheshwarsamachar.page", "title": "पाणीपुरवठा पाईपलाईन ची अर्धवट कामे पूर्ण करण्यासाठी नगरसेविका चिमेगावे यांचे उपोषण: प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे", "raw_content": "\nपाणीपुरवठा पाईपलाईन ची अर्धवट कामे पूर्ण करण्यासाठी नगरसेविका चिमेगावे यांचे उपोषण: प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे\nJune 27, 2020 • विक्रम हलकीकर\nउदगीर: शहरातील प्रभाग क्रमांक 14 मध्ये अटल अमृत योजने अंतर्गत होत असलेले पाईपलाईनचे काम अर्धवट अवस्थेत असून सदरील काम पूर्ण करावे या मागणीसाठी प्रभागाच्या नगरसेविका अरुणा चिमेगावे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी पंधरा दिवसात काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर चिमेगावे यांनी आपले उपोषण मागे घेतले.\nउदगीर शहरात मागच्या वर्षभरापासून अटल अमृत योजनेतून नवीन पाईप लाईन टाकण्याचे काम सुरू आहे. सदरील पाईपलाईन टाकण्याचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयामार्फत होत असून शहरात अनेक ठिकाणी हे काम अर्धवट अवस्थेत ठेवण्यात आले आहे. प्रभाग क्रमांक 14 मध्ये अटल अमृत योजनेतून टाकण्यात येत असलेले पाईपलाईनचे काम अर्धवट राहिली असून ते त्वरित पूर्ण करावे यासाठी प्रभागातील नगरसेविका अरुणा चिमेगावे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण च्या उपविभागीय अभियंत्यांना वेळोवेळी निवेदन देऊन विनंती केली होती, मात्र त्यांच्या पत्राची कसलीच दखल घेतली न गेल्याने चिमेगावे यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला. दिनांक 26 जून रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या कार्यालयासमोर अरुणा चिमेगावे यांनी प्रभागातील नागरिकांना सोबत घेऊन लाक्षणिक उपोषण सुरू केले.\nया उपोषणस्थळी नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे, माजी आ. गोविंद केंद्रे, न. प. चे उपाध्यक्ष सुधीर भोसले, प. स. सभापती विजय पाटील, नगरसेवक मनोज पुदाले, रामचंद्र मुक्कावार, ऍड. दत्ताजी पाटील, गणेश गायकवाड, पप्पू गायकवाड, रामेश्वर पवार, रुपेंद्र चव्हाण, प्रा. बालाजी सूर्यवंशी, बालाजी गवारे यांच्यासह मान्यवरानी भेटी देऊन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला.\nउपोषण चालू असताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण च्या अधिकाऱ्यांनी अरुणा चिमेगावे यांची भेट घेऊन पंधरा दिवसात काम पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर त्यांनी आपले उपोषण मागे घेतले.\nश्री हावगीस्वामी महाविद्यालयातील बारावीच्या निकालाची उज्ज्वल परंपरा कायम.\nJuly 17, 2020 • विक्रम हलकीकर\n*महाराष्ट्र महाविद्यालयात कृषी दिनानिमित्त वृक्षारोपन\nJuly 01, 2021 • विक्रम हलकीकर\nमतदार यादीतील नाव वगळणे, समाविष्ठ करणे व दुरुस्ती करुन घेण्याचे आवाहन\nउदगीर शहरामध्ये पर्यावरण,आरोग्य संवर्धन आणि प्रदूषमुक्तीसाठी आयोजित भव्य सायकल रलीमध्ये उदगीरकरांनी सहभागी व्हावे मुख्याधिकारी भारत राठोड\n*राज्यमंत्री बनसोडे यांची उदगिरकरांना वाढदिवसाची भेट* *तालुक्यात नागरिकांच्या सोयीसाठी तलाठी भवन व मंडळ अधिकाऱ्यांचे कार्यालयाला मंजुरी*\nJuly 01, 2021 • विक्रम हलकीकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://marathiparenting.firstcry.com/articles/tumchya-mulansathi-bharatiya-swatantrya-dinachya-manoranjak-mahiti-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2022-01-23T21:42:03Z", "digest": "sha1:WLKT4YAWKGFM6VR5KH3J6BSPHYALID56", "length": 29147, "nlines": 221, "source_domain": "marathiparenting.firstcry.com", "title": "लहान मुलांसाठी भारतीय स्वातंत्र्यदिनाविषयी माहिती आणि तथ्ये | Indian Independence Day Information and Facts for Children in Marathi", "raw_content": "\nदर महिन्याला होणारा बाळाचा विकास\nमोठी मुले (५-८ वर्षे)\nटॉईज, बुक्स अँड स्कुल\nबर्थ डे अँड गिफ्ट्स\nदर महिन्याला होणारा बाळाचा विकास\nमोठी मुले (५-८ वर्षे)\nटॉयज़, बुक्स एंड स्कूल\nबेबी गियर एंड नर्सरी\nHome मोठी मुले (५-८ वर्षे) शिक्षण तुमच्या मुलांसाठी भारतीय स्वातंत्र्यदिनाविषयी मनोरंजक माहिती\nतुमच्या मुलांसाठी भारतीय स्वातंत्र्यदिनाविषयी मनोरंजक माहिती\nआपण स्वातंत्र्य दिन कधी आणि का साजरा करतो\nभारताच्या स्वातंत्र्य दिनाचा इतिहास\n१५ ऑगस्ट हा दिवस भारतात मुले कसा साजरा करतात\nभारतीय स्वातंत्र्यदिनाबद्दलची रोचक माहिती\nभारतात दरवर्षी १५ ऑगस्ट ��ोजी स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. देशभरात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. विविध जाती, धर्म, आणि लिंगाचे लोक हा उत्सव साजरा करतात. परंतु या पिढीतील मुलांना भारताने स्वातंत्र्य कसे मिळवले हे माहित नाही – आपल्या मुलांना भारताच्या स्वातंत्र्यासाठीच्या संघर्षाबद्दल बरेच काही शिकता येईल. भारतीय स्वातंत्र्यदिनाबद्दल तुमच्या मुलांना काही मनोरंजक तथ्ये माहिती होण्यासाठी हा लेख वाचा.\nआपण स्वातंत्र्य दिन कधी आणि का साजरा करतो\nभारतीय जनता ब्रिटिश राजवटीच्या अधिपत्याखाली होती आणि म्हणून त्यांनी १९२९ मध्ये २६ जानेवारी १९३० रोजी ब्रिटिशांकडून पूर्ण स्वातंत्र्याची मागणी करण्याचा निर्णय घेतला. तथापि, ब्रिटिशांना हे मान्य नव्हते आणि त्यांनी १५ ऑगस्ट १९४७ पर्यंत भारतावर राज्य केले.\n१८ जुलै १९४७ रोजी ब्रिटीशांनी एक कायदा मंजूर केला होता ज्यामध्ये असे म्हटले होते की १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत एक स्वतंत्र देश बनेल आणि तो ब्रिटिश साम्राज्याचा भाग नसेल. अशा प्रकारे, भारताने नंतरच्या तारखेला स्वातंत्र्य मिळवले आणि तेव्हापासून, दरवर्षी १५ ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. २६ जानेवारी ही तारीख नंतरही लक्षात ठेवली गेली आणि नंतर १९५० मध्ये त्या तारखेला भारत प्रजासत्ताक राष्ट्र बनला.\nस्वातंत्र्य दिन हा आमच्या नेत्यांनी दिलेल्या त्यागाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो जेणेकरून आपण एक सजग नागरिक म्हणून जगू शकू.\nभारताच्या स्वातंत्र्य दिनाचा इतिहास\n१६०० व्या दशकात ब्रिटिश, व्यापारी म्हणून भारतात आले आणि त्यांना शक्तिशाली भारतीय सम्राट जहांगीरने व्यापाराचे अधिकार दिले. भारतावर तेव्हा मुघलांचे राज्य होते. मुघल साम्राज्य ब्रिटिशांसाठी खूप शक्तिशाली होते. जेव्हा मुघल साम्राज्याचे विघटन झाले तेव्हाच ब्रिटिशांनी भारताचे छोटे भाग जिंकण्यास सुरुवात केली. १७५७ मध्ये प्लासीच्या लढाईपासून सुरुवात करून, ब्रिटिशांनी १८५७ पर्यंत संपूर्ण भारतात वेगाने विस्तार करण्यास सुरुवात केली.\n१८५७ मध्ये, भारतीय ब्रिटिशांना कंटाळले होते आणि संपूर्ण उत्तर भारतात मोठ्या प्रमाणावर उठाव झाला. ह्या उठावामध्ये विविध पार्श्वभूमीचे भारतीय नेते ब्रिटिशांविरुद्ध लढले. ही स्वातंत्र्याची पहिली लढाई म्हणून प्र���िद्ध आहे आणि ब्रिटीशांनी यानंतर भारतातील इतर प्रदेशांमध्ये विस्तार करणे बंद केले.\nस्वातंत्र्य चळवळ असूनही ब्रिटिशांनी भारतावर राज्य केले. स्वातंत्र्याच्या लढ्याने राष्ट्राला एकत्र आणले. राष्ट्रपिता महात्मा गांधींनी ब्रिटिशांना भारत सोडून जाण्यास भाग पाडण्यासाठी अनेक हालचाली सुरू केल्या. १८४५ पर्यंत, दुसरे महायुद्ध झाल्यामुळे ब्रिटिश अर्थव्यवस्था नष्ट झाली होती. तथापि, ह्या आनंदाच्या दिवशी, भारत – पाकिस्तान फाळणी होऊन भारत देश विभागला गेला.\n१५ ऑगस्ट हा दिवस भारतात मुले कसा साजरा करतात\nदेशभरात स्वातंत्र्य दिन मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. स्वातंत्र्य दिन हा दिवस भारतातील राष्ट्रीय सुट्टीचा दिवस आहे. परंतु शाळांमध्ये हा दिवस एक किंवा दोन दिवस साजरा केला जातो. शाळांमध्ये, मुले देशभक्तीची गाणी गाऊन, भाषण वाचून आणि देशभक्तीपर गाण्यांवर नृत्य करून भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करतात. हम सब भारतीय हैं, वंदे मातरम, हम होंगे कामयाब अशी गाणी या दिवशी गायली जातात. भारताचा ध्वज फडकतो, मुले राष्ट्रगीत गातात. शेवटी मिठाई वाटली जाते. १५ ऑगस्टला प्रत्येक मुलाच्या हातात भारतीय ध्वज दिसतो. आजूबाजूच्या परिसरात मुले सायकल सुद्धा चालवतात. सायकलचा वेग जसा वाढतो तसा सायकलवर लावलेला झेंडा फडकत राहतो.\nभारतीय स्वातंत्र्यदिनाबद्दलची रोचक माहिती\nभारताच्या स्वातंत्र्यदिनाबद्दल काही छान छान तथ्ये येथे आहेत ती तुम्ही तुमच्या मुलांना सांगू शकता\nभारत स्वतंत्र झाला तेव्हा राष्ट्रगीत नव्हते. रवींद्रनाथ टागोर यांचे ‘जन गण मन‘, १९११ मध्ये सर्वात प्रथम गायले गेले होते. नंतर १९५० साली हे गीत भारताचे राष्ट्रगीत घोषित करण्यात आले.\nजेव्हा भारत स्वतंत्र झाला, तेव्हा त्याला पंतप्रधान, राष्ट्रपती किंवा सरकार नव्हते. जेव्हा भारत प्रजासत्ताक राष्ट्र बनला तेव्हाच हे सर्व घडले. स्वातंत्र्याच्या काळात गव्हर्नर जनरल भारतातील सर्वात महत्वाची आणि अधिकारप्राप्त व्यक्ती होती.\nस्वातंत्र्य काळात भारताचे अनेक भाग खरे तर वेगवेगळी राज्ये होती. जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा तेथे ५६५ राज्ये होती अशी नोंद आहे. सरदार वल्लभाई पटेल आणि इतर नेत्यांनी या राज्यांना भारतात समाविष्ट करण्यासाठी वेगवेगळ्या रणनीती वापरल्या म्हणून हे सर्व पटकन बदलले. जम्मू आणि काश्मीर, हैदराबाद, म्हैसूर आणि त्रावणकोर ही काही मोठी राज्ये होती. ही राज्ये स्वातंत्र्यानंतर भारताचा एक भाग बनली.\n१५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा करणारा भारत हा एकमेव देश नाही. इतरही काही देश आहेत जे ह्या दिवशी स्वातंत्र्यदिन साजरा करतात. तथापि, हे देश वेगवेगळ्या वर्षांमध्ये स्वतंत्र झाले. बहरीन, उत्तर कोरिया, कांगो, लिकटेंस्टाईन आणि दक्षिण कोरिया हे ते देश आहेत.\nस्वातंत्र्यानंतरही गोवा पोर्तुगीज वसाहत होती आणि १९६१ मध्ये गोवा वसाहत भारताचा एक भाग बनली.\nअधिकृतपणे, भारत सरकार तर्फे आयोजित केलेला स्वातंत्र्यदिनाचा उत्सव नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावर होतो. येथे, पंतप्रधान राष्ट्राला उद्धेशून भाषण देतात.\nभारताच्या स्वातंत्र्याने धार्मिक आधारावर देशाची फाळणीही घडवून आणली. सांप्रदायिक तणाव आणि द्वेषामुळे हिंदू आणि मुस्लिम समाजातील अनेक लोक मारले गेले आणि ते या काळात प्रमुख झाले. अनेकांनी असे म्हटले आहे की यामुळे इतिहासातील सर्वात मोठे मानवी स्थलांतर झाले. तथापि, हे देखील लक्षात ठेवले पाहिजे की या कठीण काळात, अनेक लोकांनी, आपल्या शेजाऱ्यांना, विरुद्ध समुदायापासून वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यात घातला.\nराष्ट्रपिता महात्मा गांधींनी पहिल्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात भाग घेतला नाही. फाळणीमुळे लोकांनी एकमेकांना मारणे थांबवावे म्हणून त्यांनी उपोषण केले.\nस्वतंत्र भारताच्या सीमा कोरण्याचे काम सिरिल जॉन रॅडक्लिफ नावाच्या माणसाला देण्यात आले. गंमत म्हणजे तो कधीच भारतात आला नव्हता आणि त्याला त्याच्या विभाजनाचे आव्हानात्मक काम देण्यात आले होते. ह्यामुळे तो इतका दुखावला गेला की त्याने ४०,००० रुपयांचे वेतन नाकारले. हे वेतन म्हणजे त्या दिवसांमध्ये मोठी रक्कम होती.\nभारतीय स्वातंत्र्यदिनाबद्दलच्या ह्या गोष्टी लोकांना फारशा माहिती नाहीत. आपल्या मुलाला हे सर्व सांगा जेणेकरून त्याला आपल्या देशाच्या स्वातंत्र्यलढ्याबद्दल माहिती होईल आणि तो राष्ट्राचा आदर करेल. जर आमच्याकडून स्वातंत्र्यदिनाबद्दल काही सांगायचे राहिले असेल तर टिप्पण्यांमध्ये कळवा\nमुलांसाठी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणाच्या तयारीसाठी काही टिप्स\nमुलांसाठी सर्वात लोकप्रिय १० मराठी देशभक्तीपर गीते\nजागतिक स्तनपान सप्ताह - इतिहास आणि महत��व\nमुलांसाठी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणाच्या तयारीसाठी काही टिप्स\nमुलांसाठी \"रक्षाबंधन\" ह्या विषयावर निबंध\nपालकांना माहिती असाव्यात अशा शासनाच्या शालेय शिक्षण योजना\nमुलांसाठी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणाच्या तयारीसाठी काही टिप्स\nमुलांसाठी १० सुप्रसिद्ध भारतीय देशभक्तीपर गीते (रचनेसह)\nलहान मुलांसाठी महात्मा गांधींजींची माहिती\nभारतातील विविध शिक्षण मंडळे - सीबीएससी, आयसीएससी, आय.बी. आणि राज्य शिक्षण मंडळ\nमुलांसाठी प्रजासत्ताकदिनाचे भाषण तयार करण्यासाठी टिप्स\nमुलांसाठी भारताविषयी १०० मजेदार तथ्ये\nतुमच्या मुलांना प्रजासत्ताक दिनाविषयी माहिती द्या\nमुलांसाठी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणाच्या तयारीसाठी काही टिप्स\nपालकांना माहिती असाव्यात अशा शासनाच्या शालेय शिक्षण योजना\nमुलांसाठी सामान्यज्ञानावर आधारित सोपी प्रश्नोत्तरे\nलहान मुलांसाठी महात्मा गांधींजींची माहिती\nमुलांसाठी दिवाळी ह्या विषयावर निबंध - लिहिण्यासाठी टिप्स आणि नमुने\nमुलांसाठी बालदिनाविषयी छोटे आणि मोठे निबंध\nमुलांसाठी नवरात्र आणि दसरा ह्या सणांची माहिती\nतुमच्या मुलांना प्रजासत्ताक दिनाविषयी माहिती द्या\nभारतातील विविध शिक्षण मंडळे - सीबीएससी, आयसीएससी, आय.बी. आणि राज्य शिक्षण मंडळ\nगर्भधारणेच्या आठव्या महिन्यातील आहार (२९-३२ आठवङे)\nIn this Articleगर्भधारणेच्या आठव्या महिन्यात काय अपेक्षित आहेगर्भारपणाच्या ८व्या महिन्यात खावेत असे अन्नपदार्थगर्भधारणेच्या आठव्या महिन्यातील आहारात समावेश करू नयेत असे अन्नपदार्थ८ महिन्यांच्या गर्भवती स्त्री साठी आहार टिप्स गर्भारपणात आहाराची काळजी घेतली पाहिजे. आहाराचा बाळाच्या आरोग्यावर परिणाम होतो, तसेच आईच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर सुद्धा त्याचा खूप दृष्टीने परिणाम होतो. वाढत्या बाळाच्या आरोग्यावर अन्नपदार्थांचा काय परिणाम […]\nतुमच्या मुलाच्या मनात करोनाविषाणूविषयी भीती निर्माण न करता त्याच्याशी कसे बोलाल\nतुमच्या नवजात बाळाची वाढ आणि विकास\nस्तनपानाविषयीच्या भारतातील ५ विचारशील योजना\nतुमच्या प्रियजनांसाठी सर्वोत्तम गुढीपाडवा शुभेच्छा संदेश, मेसेजेस आणि कोट्स\nपार्टी न करता तुमच्या मुलाचा पहिला वाढदिवस साजरा करण्याचे ५ मजेशीर मार्ग\nदुसऱ्या तिमाहीतील आहार व पोषण\nतुमच्या बाळाला डाळिंब कसे द्याल\nह्या संकेतस्थळावरील माहिती ही ढोबळ स्वरूपाची आहे आणि फक्त शिक्षित करण्याच्या हेतूने ती उपलब्ध आहे. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ किंवा संबंधित आरोग्य सेवा प्रदाता ह्यांच्या सल्ल्याला ती पर्यायी ठरू शकत नाही. आपणास स्वतःच्या अथवा आपल्या बाळाच्या किंवा मुलाच्या आरोग्यविषयक शंका असतील तर कृपया आपल्या वैद्यांशी संपर्क साधावा. आपण हे लक्षात घ्यावे की ह्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या संवाद प्रक्रियेला मर्यादा आहेत. तुम्हाला लागणारी मदत किंवा मिळणारा प्रतिसाद हा फक्त लेखकाकडून दिला जातो. पेरेंटिंग.फर्स्टक्राय.कॉम कुठल्याही चुका, वगळलेली माहिती किंवा कुठलेही चुकीचे भाष्य ह्यांची जबाबदारी घेत नाही. हे संकेतस्थळ वापरताना तुम्हाला सर्व अटी व शर्ती बंधनकारक आहेत असे निर्देशीत करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.livemarathi.in/author/admin/page/838/", "date_download": "2022-01-23T22:14:09Z", "digest": "sha1:QC4U76L7PLF2JGHPFHLQH5HHZIQCT27L", "length": 8910, "nlines": 107, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "Live Marathi News | Live Marathi | Page 838", "raw_content": "\nधामणीखोऱ्यातील नागरिकांतून बस सेवा सुरू करण्याची मागणी\nशिरोली पोलीस स्टेशनकडून संजित जगताप यांच्या कुटुंबास ४ लाख २१ हजार...\n२५ सप्टेंबरच्या भारत बंदमध्ये स्वाभिमानी सहभागी : राजू शेट्टी\nमनपा महिला झाडू कामगारांचा निरोप सोहळा पार पडला\nज्येष्ठ अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन\nकृषिदूत शितल तवलेचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन\nगगनबावड्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत कोविड सेंटर उभारावे : शेतकऱ्यांची मागणी\nआज दिवसभरात 8,125 कुटुंबाचे सर्व्हेक्षण : डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी\nयुवा ग्रामीण विकास संस्थेचे एड्स प्रबोधनाचे कार्य आदर्श : मोहन पंडितराव\nजिल्ह्यात मागील चोवीस तासात ४७३ नव्या कोरोनाबाधितांची भर ; ६३२ जण...\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार प्रेरणादायी : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर\nकुरुंदवाड (प्रतिनिधी) : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कार्य आणि नेतृत्व शब्दात सामावणे अशक्य आहे. त्यांचे विचार पुढील पिढ्यांना देखील प्रेरणा देत राहतील. सामान्य माणसांच्या प्रश्नांवर प्रत्यक्ष मैदानात झुंजणाऱ्या,सर्वसामान्य माणसांचा ते बुलंद आवाज होते. देशाच्या...\nबेरकळवाडी गावाला ‘गोकुळ’ च्या संचालकांची भेट…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या मार्गदर्शनाखाली करवीर तालुक्यातील बेरकळवाडी गावाला संचालकांनी भेट दिली. या गावात गुजरात व हरियाणा राज्यातून जातिवंत ४८ म्हैशी खरेदी केलेल्या असून त्यांच्या पासून जन्मलेली मादी वासरे,...\nबिटकॉईनमध्ये गुंतवणुकीदाराची २० लाखांची फसवणूक : तिघांवर गुन्हा दाखल\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करायला लावून केदार रानडेसह अन्य दोघांनी २० लाखांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी सुहास नागन्नावार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजरामपुरी पोलीस ठाण्यात केदार रानडेसह अन्य दोघां विरोधात...\nजिल्ह्यात चोवीस तासात ‘७२३’ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात ७२३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात दोघांचा मृत्यू झाला असून ४२२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – ३११, आजरा –...\nशिवसेनेतर्फे मोफत युनिव्हर्सल पासचे वाटप : रविकिरण इंगवले\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कोरोनाचे दोन डोस पूर्ण झालेल्या नागरिकांना विनामूल्य कोरोना डोसचे प्रमाणपत्र (युनिव्हर्सल पास) विनामूल्य देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. अशी माहिती माजी उपमहापौर रविकिरण इंगवले यांनी...\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘गडहिंग्लज अर्बन’ला भेटला ‘हर्षद मेहता’.. : 13 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली...\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://www.livemarathi.in/thieves-arrested-in-two-taverns-15-motorcycles-worth-rs-5-lakh-seized/", "date_download": "2022-01-23T21:55:25Z", "digest": "sha1:22TLJSGDLBCG3OQSFYHNCLH2QUDLEQW5", "length": 11769, "nlines": 100, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "दोन सराईत चोरट्यांना अटक : ५ लाखांच्या १५ मोटारसायकली जप्त | Live Marathi", "raw_content": "\nHome अधिक गुन्हे दोन सराईत चोरट्यांना अटक : ५ लाखांच्या १५ मोटारसायकली जप्त\nदोन सराईत चोरट्यांना अटक : ५ लाखांच्या १५ मोटारसायकली जप्त\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : मोटारसायकल चोरून तिची विक्री करण्यासाठी आलेल्या दोन आरोपींना सापळा रचून अटक करण्यात आली. त्यांच्याकडून सुमारे ५ लाख ३० हजारांच्या १५ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली.\nअवधूत लहू धुरे ( वय २०, रा. फये, ता.भुदरगड), तुळशीदास अर्जुन पाटील (वय २१, रा.भेंडवडे ता.भुदरगड) अशी अटक केलेल्या आरोपींची नांवे आहेत.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी धुरे आणि पाटील चोरीची मोटारसायकल घेऊन कळंबा रोड, तपोवन शाळेच्या मागील मैदानात येणार असल्याची माहिती पोलीस नाईक तुकाराम राजीगरे यांना खबऱ्याकडून मिळाली होती. त्यानुसार, सदर ठिकाणी सोमवारी (दि.२६) पोलिसांनी सापळा लावला होता. दोघे जण नंबर प्लेट नसलेली चोरीची स्प्लेंडर मोटारसायकल घेऊन येथे आले. यावेळी त्या दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची अधिक चौकशी केली असता दोघांनी कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून आठ शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन राजाराम पुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून, भुदरगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन व करवीर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून एक अशा १५ मोटर सायकली चोरल्याची कबुली दिली असून त्या सर्व मोटरसायकली जप्त करण्यात आले आहेत. न्यायालयाने या दोघा चोरट्यांना २९ ऑक्टोबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.\nही कारवाई पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सत्यराज घुले, पोलीस अंमलदार पांडूरंग पाटील, तुकाराम राजीगरे, विठ्ठल मणीकरे, संजय पडवळ, संतोष पाटील, अनिल जाधव आदींनी केली.\nPrevious articleनोकरीसाठी ‘येथे’ अर्ज करा\nNext articleपरिवहन समितीचे नूतन सभापती चंद्रकांत सुर्यवंशी यांचा कार्यालय प्रवेश\nबिटकॉईनमध्ये गुंतवणुकीदाराची २० लाखांची फसवणूक : तिघांवर गुन्हा दाखल\nलाचखोर दोन पोलिसांना पोलीस कोठडी\nपाळेमुळे खणून काढलेला ‘मटका’ जिल्ह्यात पुन्हा रुजतोय\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार प्रेरणादायी : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर\nकुरुंदवाड (प्रतिनिधी) : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कार्य आणि नेतृत्व शब्दात सामावणे अशक्य आहे. त्यांचे विचार पुढील पिढ्यांना देखील प्रेरणा देत राहतील. सामान्य माणसांच्या प्रश्नांवर प्रत्यक्ष मैदानात झु���जणाऱ्या,सर्वसामान्य माणसांचा ते बुलंद आवाज होते. देशाच्या...\nबेरकळवाडी गावाला ‘गोकुळ’ च्या संचालकांची भेट…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या मार्गदर्शनाखाली करवीर तालुक्यातील बेरकळवाडी गावाला संचालकांनी भेट दिली. या गावात गुजरात व हरियाणा राज्यातून जातिवंत ४८ म्हैशी खरेदी केलेल्या असून त्यांच्या पासून जन्मलेली मादी वासरे,...\nबिटकॉईनमध्ये गुंतवणुकीदाराची २० लाखांची फसवणूक : तिघांवर गुन्हा दाखल\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करायला लावून केदार रानडेसह अन्य दोघांनी २० लाखांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी सुहास नागन्नावार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजरामपुरी पोलीस ठाण्यात केदार रानडेसह अन्य दोघां विरोधात...\nजिल्ह्यात चोवीस तासात ‘७२३’ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात ७२३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात दोघांचा मृत्यू झाला असून ४२२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – ३११, आजरा –...\nशिवसेनेतर्फे मोफत युनिव्हर्सल पासचे वाटप : रविकिरण इंगवले\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कोरोनाचे दोन डोस पूर्ण झालेल्या नागरिकांना विनामूल्य कोरोना डोसचे प्रमाणपत्र (युनिव्हर्सल पास) विनामूल्य देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. अशी माहिती माजी उपमहापौर रविकिरण इंगवले यांनी...\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘गडहिंग्लज अर्बन’ला भेटला ‘हर्षद मेहता’.. : 13 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली...\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mahindratractor.com/marathi/tractors/mahindra-275-di-eco", "date_download": "2022-01-23T21:26:58Z", "digest": "sha1:S4FCNZM5YYQ6RT7BRMXLXSCHMJPBRUW4", "length": 34405, "nlines": 321, "source_domain": "www.mahindratractor.com", "title": "Mahindra 275 Di Eco Tractor 35 HP | Mahindra 275 Di Tractors", "raw_content": "\nमहिंद्रा युवराज 215 NXT\nमहिंद्रा जिवो 225 DI\nमहिंद्रा जिवो 225 DI 4WD\nमहिंद्रा जिवो 305DI 4WD\nमहिंद्रा जिवो 245 वाइनयार्ड\nमहिंद्रा जिवो 245 DI 4WD\nमहिंद्रा 255 DI पावर प्लस\nमहिंद्रा युवो 275 DI\nमहिंद्रा 275 DI ECO\nमहिंद्रा 265 DI पावर प्लस\nमहिंद्रा जीवो 365 DI 4WD\nमहिंद्रा 275 DI XP प्लस\nमहिंद्रा 275 DI SP प्लस\nमहिंद्रा युवो TECH + 275\nमहिंद्रा 275 DI TU\nमहिंद्रा 275 TU XP प्लस\nमहिंद्रा 275 DI TU SP प्लस\nमहिंद्रा युवो 415 DI\nमहिन्द्रा युवो TECH + 405\nमहिंद्रा 415 DI SP प्लस\nमहिन्द्रा युवो TECH + 415\nमहिंद्रा 415 DI XP प्लस\nमहिंद्रा 475 DI SP प्लस\nमहिंद्रा 475 DI XP प्लस\nमहिन्द्रा युवो TECH + 475\nमहिंद्रा युवो 575 DI\nमहिंद्रा युवो 575 DI 4WD\nमहिन्द्रा युवो TECH + 575\nमहिंद्रा 575 DI XP प्लस\nमहिंद्रा 575 DI SP प्लस\nमहिंद्रा 585 DI XP प्लस\nअर्जुन नोवो 605 DI-MS\nमहिंद्रा युवो 585 MAT\nमहिन्द्रा युवो TECH + 585\nमहिंद्रा अर्जुन ULTRA -1 555 DI\nअर्जुन नोवो 605 DI-PS\nअर्जुन नोवो 605 DI-i\nअर्जुन नोवो 605 DI–i-4WD\nमहिंद्रा अर्जुन नोवो ULTRA 1 605 DI\nमहिंद्रा नोवो 655 DI\nमहिंद्रा नोवो 755 DI\nमहिंद्रा वॉक-बिहाइंड राईस ट्रान्सप्लांटर MP461\nमहिंद्रा प्लान्टिंग मास्टर पॅडी 4RO\nमहिंद्रा हार्वेस्टमास्टर H12 4WD\nमहिंद्रा हार्वेस्टमास्टर H12 2WD\nफ्रंट एंड लोडर 13 एफएक्स\nफ्रंट एंड लोडर 9.5 एफएक्स\nफ्रंट एंड लोडर 10.2 एफएक्स\nमहिंद्रा युवराज 215 NXT\nमहिंद्रा जिवो 225 DI\nमहिंद्रा जिवो 225 DI 4WD\nमहिंद्रा जिवो 245 DI 4WD\nमहिंद्रा जिवो 245 वाइनयार्ड\nमहिंद्रा जिवो 305DI 4WD\nमहिंद्रा 255 DI पावर प्लस\nमहिंद्रा युवो 275 DI\nमहिंद्रा 275 DI ECO\nमहिंद्रा 265 DI पावर प्लस\nमहिंद्रा जीवो 365 DI 4WD\nमहिंद्रा 275 DI XP प्लस\nमहिंद्रा 275 DI SP प्लस\nमहिंद्रा युवो TECH + 275\nमहिंद्रा 275 DI TU\nमहिंद्रा 275 TU XP प्लस\nमहिंद्रा 275 DI TU SP प्लस\nमहिंद्रा युवो 415 DI\nमहिन्द्रा युवो TECH + 405\nमहिंद्रा 415 DI SP प्लस\nमहिंद्रा युवो 475 DI\nमहिन्द्रा युवो TECH + 475\nमहिंद्रा 415 DI XP प्लस\nमहिंद्रा 475 DI SP प्लस\nमहिंद्रा 475 DI XP प्लस\nमहिंद्रा युवो 575 DI\nमहिंद्रा युवो 575 DI 4WD\nमहिन्द्रा युवो TECH + 575\nमहिंद्रा 575 DI XP प्लस\nमहिंद्रा 575 DI SP प्लस\nमहिंद्रा 585 DI XP प्लस\nमहिन्द्रा युवो TECH + 585\nअर्जुन नोवो 605 DI-MS\nमहिंद्रा युवो 585 MAT\nमहिंद्रा अर्जुन ULTRA -1 555 DI\nअर्जुन नोवो 605 DI-PS\nअर्जुन नोवो 605 DI-i\nअर्जुन नोवो 605 DI–i-4WD\nमहिंद्रा अर्जुन नोवो ULTRA 1 605 DI\nमहिंद्रा नोवो 655 DI\nमहिंद्रा नोवो 755 DI\nमहिंद्रा वॉक-बिहाइंड राईस ट्रान्सप्लांटर MP461\nमहिंद्रा प्लान्टिंग मास्टर पॅडी 4RO\nमहिंद्रा हार्वेस्टमास्टर H12 4WD\nमहिंद्रा हार्वेस्टमास्टर H12 2WD\nफ्रंट एंड लोडर 13 एफएक्स\nफ्रंट एंड लोडर 9.5 एफएक्स\nफ्रंट एंड लोडर 10.2 एफएक्स\nनिवडा * उत्पाद��� चौकशी\nमहिन्द्रा 275 DI ECO\nमहिन्द्रा 245 DI ECO हा एक 26.1 kW (35 HP) ट्रॅक्टर आहे जो दोन्ही जगतातील उत्तमाचे - गायरोव्हेटर, कल्टिव्हेटर आणि नांगरासारखी अवजड शेती औजारे चालविण्यासाठी दमदार ताकद, आश्वासन देतो. अधिक त्याच्या वर्गातील उत्तम इंधन कार्यक्षमतेसह हॉलेज कामांसाठी जड भार वाहून नेण्याची क्षमता. या ट्रॅक्टरमध्ये आहेत हाय-टेक हायड्रॉलिक्स, अंशत- अविरत मेश ट्रान्समिशन, ड्युअल ऍक्टिंग पॉवर स्टिअरिंग, 13.6 * 28 मोटे टायर्स आणि कामाचा अभ्यास करून केलेले डिझाइन यासारखी प्रागतिक वैशिष्ट्य़े असल्यामुले तो शेती आणि हॉलेजच्या कामांसाठी सर्वात सोयीस्कर होतो.\nकृपया सबमिट करण्यासाठी फॉर्म मान्य करा\nमी कबूल करतो कि खालील 'रिक्वेस्ट ए डेमो' बटणावर क्लिक करून मी माझ्या ट्रॅक्टरच्या खरेदीत मला सहाय्य करण्यासाठी महिन्दारकिंवा तिच्या भागीदारांकडून माझ्या मोबाइलमध्ये स्पष्टपणे एक कॉल अपेक्षित करतो\nअंशतः अविरत मेश ट्रान्समिशन\nकामाचा अभ्यास करून रचना केलेला ट्रॅक्टर\nमल्टी-डिस्क ऑइल इमर्सड् ब्रेक्स\nड्युअल ऍक्टिंग पॉवर स्टिअरिंग\nमोठे 13.6 X 28 टायर्स\nप्रागतिक 1900 r/min इंजिन जे 118.6 Nm टॉर्क (त्याच्या प्रवर्गातील सर्वोच्च), इंजिन जास्तीत जास्त ताकद आणि इंजिनाचे दीर्घकालीन आयुष्य देऊ करते,\nअंशतः अविरत मेश ट्रान्समिशन\nगिअर बदलण्याचे काम सोपेपणे आणि सुलभतेने करू देते, ज्याच्या परिणामी गिअर बॉक्ससाठी दीर्घायुष्याची खात्री होते आणि चालकासाठी थकवा कमी होतो.\nप्रागतिक आणि उच्च अचूकता हायड्रॉलिक्स खास करून रोटाव्हेटर वगैरेसारख्या आधुनिक औजारांच्या सहज वापरासाठी\nकामाचा अभ्यास करून रचना केलेला ट्रॅक्टर\nआरामशीर बैठक, सहज पोचता येतील असे लीव्हर्स, अधिक चांगल्या दर्शमानतेसाठी एलसीडी क्लस्टर पॅनेल मोठ्या व्यासाच्या स्टिअरिंग व्हील मुळे दीर्घकालीन कामासाठी सोयीस्कर.\nमल्टी-डिस्क ऑइल इमर्सड् ब्रेक्स\nब्रेकची जास्तीत जास्त कामगिरी आणि ब्रेकचे दीर्घायुष्य यामुळे कमी देखभालीची आणि उच्चतम कामगिरीची खात्री होते.\nवळण्याच्या सहज आणि अविरत गतिमुळे शेतीच्या कामात ट्रॅक्टरच्या चांगल्या समतोलासाठी.\nड्युअल ऍक्टिंग पॉवर स्टिअरिंग\nआरामदायक कामासाठी आणि कामाच्या दीर्घकालीन वेळेसाठी सोयीस्कर सोपे आणि अचूक स्टिअरिंग.\nमोठे 13.6 X 28 टायर्स\nशेतातील कामांत अधिक चांग���े ट्रॅक्शन आणि कमी स्लिपेज पुरविते.\nमहिन्द्रा 275 DI ECO\nगियर्सची संख्या 8 F + 2 R\nमहिन्द्रा 275 DI ECO\nगियर की संख्या 8 F + 2 R\nपिछ्ला टायर 12.4 x 28\nट्रांसमिशन प्रकार आंशिक स्थिर जाळी\nहायड्रॉलिक्स उचलण्याची क्षमता (kg) 1200\nमहिन्द्रा 275 डीआय TU\nमहिंद्रा 275 DI ECO ट्रॅक्टरची अश्वशक्ती किती आहे\nमहिंद्रा 275 DI ECO हा सर्वोत्तम शक्ती आणि इंधन कार्यक्षमता या दोन्हींची वचन देतो. 25.7 kW (35HP) अश्वशक्तीचा ट्रॅक्टर मजबूत अवजारे चालवू शकतो आणि त्याच्यात अवजड सामान वाहून नेण्याची क्षमता आहे, ज्यामुळे तो मालवाहतुकीच्या कामासाठी योग्य ठरतो. त्याच्या तीन-सिलिंडर इंजिनाच्या जोडीला 25.7 kW (35 HP) अश्वशक्तीच्या महिंद्रा 275 DI ECO मध्ये अनेकविध वैशिष्ट्ये आहेत.\nमहिंद्रा 275 DI ECO ची किंमत किती आहे\nउच्च शक्ती आणि इंधन कार्यक्षमता देणारा महिंद्रा 275 DI ECO ही उत्तम खरेदी आहे. त्याच्यामध्ये 27.2 kW (37 HP) अश्वशक्ती निर्माण करणारे तीन-सिलिंडर इंजिन आहे. तुमच्या महिंद्रा 275 DI ECO ची सर्वोत्तम किंमत मिळवण्यासाठी तुमच्या महिंद्रा ट्रॅक्टर विक्रेत्याशी संपर्क साधा.\nमहिंद्रा 275 DI ECO बरोबर कोणती अवजारे सर्वात चांगले काम करतात\nमहिंद्रा 275 DI ECO मध्ये 35 HP अश्वशक्तीचे तीन-सिलिंडर इंजिन आहे. ते शेतीची कामे आणि मालवाहतुकीसाठी अगदी योग्य असलेल्या - उत्कृष्ट दर्जाचे हायड्रॉलिक्स, पार्शल मेश ट्रान्समिशन, दुहेरी काम करणारे पॉवर स्टिअरिंग, आणि एर्गोनॉमिक डिझाईनसारख्या प्रगत वैशिष्ट्यांनी युक्त आहे. महिंद्रा 275 DI ECO गायरोव्हेटर, टिपिंग ट्रेलर, मशागतीचे यंत्र, पाण्याचे पंपासारखी इतर बरीच अवजारे चालवू शकतो.\nमहिंद्रा 275 DI ECO ची हमी किती आहे\nउत्कृष्ट दर्जाचे हायड्रॉलिक्स, पार्शल मेश ट्रान्समिशन, दुहेरी काम करणारे पॉवर स्टिअरिंग, आणि एर्गोनॉमिक डिझाईनसारख्या प्रगत वैशिष्ट्यांनी युक्त असलेला महिंद्रा 275 DI ECO हा ट्रॅक्टरचे पॉवरहाऊस आहे, जो कमी खर्चिक आहे. महिंद्रा 275 DI ECO ची हमी त्याच्या किंमतीला पूरक आहे आणि ते तुम्हाला सुरक्षित संरक्षण प्रदान करते.\nमहिंद्रा 275 DI ECO चे मायलेज किती आहे\nआता येथे असा ट्रॅक्टर आहे जो तुम्हाला दोन्ही जगतामधील सर्वोत्तम देते. महिंद्रा 275 DI ECO हा 26.1 kW (35 HP) अश्वशक्तीचा ट्रॅक्टर आहे जो शेतामध्ये अवजड अवजारे चालवण्यासाठी तुम्हाला मदत करणारी ठोस शक्ती देतो, त्यामध्ये प्रगत वैशिष्ट्ये आहेत, आणि त्याच्या श्रेणीतील सर्वोत्तम मायलेज आहे.\nमहिंद्रा 275 DI ECO चे पुनर्विक्री मूल्य किती आहे\nमहिंद्रा 275 DI ECO चे प्रगत वैशिष्ट्यांची श्रेणी विचारात घेता त्याचे पुनर्विक्री मूल्य वाजवी आहे. महिंद्रा 275 DI ECO हा उत्कृष्ट ट्रॅक्टर आहे जो तुम्हाला कोणतेही अवजड अवजार ओढण्यासाठी पुरेशी शक्ती आणि त्याच्या श्रेणीतील सर्वोत्तम मायलेज देतो. महिंद्रा 275 DI ECO चे पुनर्विक्री मूल्य साधे असण्याचे हेदेखील एक कारण आहे.\nमला महिंद्रा 275 DI ECO चे अधिकृत विक्रेते कसे शोधता येतील\nतुमच्या हमीचा जास्तीत जास्त फायदा करून घेण्यासाठी आणि अस्सल भागांची खात्री बाळगण्यासाठी तुमचा महिंद्रा 275 DI ECO अधिकृत विक्रेत्याकडून खरेदी करण्याचा विचार करा. तुम्हाला महिंद्रा ट्रॅक्टरच्या अधिकृत वेबसाईटवरील डीलर लोकेटर पेजवर भारतातील सर्व अधिकृत महिंद्रा ट्रॅक्टर विक्रेत्यांचे तपशील मिळू शकतील.\nमहिंद्रा 275 DI ECO च्या सर्व्हिसिंगसाठी किती खर्च येतो\nमहिंद्रा 275 DI ECO हा उत्कृष्ट शक्ती देणारा 26.1 kW (35 HP) अश्वशक्तीचा शक्तिशाली ट्रॅक्टर आहे आणि त्याचा वापर शेतात अवजड अवजारे ओढण्यासाठी वापरता येतो. त्याचे मायलेज उत्कृष्ट आहे आणि देखभालीच्या दृष्टीने कमी खर्चिक आहे. महिंद्रा 275 DI ECO चा सर्व्हिसिंग खर्च अतिशय परवडणारा आहे.\nमहिन्द्रा 275 DI ECO\nमहिन्द्रा जीवो 225 DI महिन्द्रा जीवो 225 DI 4WD महिन्द्रा जीवो 245 DI 4WD महिन्द्रा जीवो 245 वाइनयार्ड महिंद्रा जिवो 305DI 4WD महिन्द्रा जीवो 365 DI 4WD\nमहिन्द्रा 275 DI XP प्लस महिन्द्रा 275 TU XP प्लस महिन्द्रा 415 DI XP प्लस महिन्द्रा 475 DI XP प्लस महिन्द्रा 575 DI XP प्लस महिन्द्रा 585 DI XP प्लस\nमहिन्द्रा 275 DI SP प्लस महिन्द्रा 275 DI TU SP प्लस महिन्द्रा 415 DI SP प्लस महिन्द्रा 475 DI SP प्लस महिन्द्रा 575 DI SP प्लस\nअर्जुन नोव्हो 605 DI-MS अर्जुन नोव्हो 605 DI-PS अर्जुन नोव्हो 605 DI-i अर्जुन नोव्हो 605 DI–i-4WD अर्जुन नोव्हो 605 DI-i-WITH AC CABIN महिन्द्रा नोव्हो 655 DI महिन्द्रा नोव्हो 755 DI\nमहिन्द्रा युवराज 215 NXT महिन्द्रा जीवो 225 DI महिन्द्रा जीवो 225 DI 4WD\nमहिन्द्रा जीवो 245 DI 4WD महिन्द्रा जीवो 245 VINEYARD महिंद्रा जिवो 305DI 4WD महिन्द्रा 255 DI POWER PLUS महिन्द्रा 265 DI\nमहिन्द्रा युवो 275 DI महिन्द्रा 275 DI ECO महिंद्रा 265 DI पावर प्लस महिन्द्रा जीवो 365 DI 4WD महिन्द्रा 275 DI XP प्लस महिन्द्रा 275 DI SP प्लस महिंद्रा युवो TECH + 275 महिन्द्रा 275 DI TU महिन्द्रा 275 TU XP प्लस महिन्द्रा 275 DI TU SP प्लस महिन्द्रा युवो 415 DI महिन्द्रा 415 DI महिन्द्रा युवो TECH + 405\nमहिन्द्रा युवो 475 DI महिन्���्रा 415 DI XP प्लस महिन्द्रा 415 DI SP प्लस महिन्द्रा 475 DI SP प्लस महिन्द्रा 475 DI XP प्लस महिन्द्रा युवो 575 DI महिन्द्रा युवो 575 DI 4WD महिन्द्रा 585 DI महिन्द्रा 575 DI XP प्लस महिन्द्रा 575 DI SP प्लस महिन्द्रा 585 DI XP प्लस महिन्द्रा नोवो 605 DI-MS महिन्द्रा 475 DI महिन्द्रा 575 DI महिन्द्रा युवो 585 MAT महिन्द्रा 595 DI महिन्द्रा अर्जुन ULTRA -1 555 DI\nअर्जुन नोव्हो 605 DI-PS अर्जुन नोव्हो 605 DI-i अर्जुन नोव्हो 605 DI–i-4WD अर्जुन नोव्हो 605 DI-i-WITH AC CABIN महिन्द्रा अर्जुन अल्ट्रा 1 605 DI\nमहिन्द्रा नोव्हो 655 DI महिन्द्रा नोव्हो 755 DI\nजायरोव्हेटर SLX जायरोव्हेटर ZLX\nपोटॅटो प्लँटर वॉक बिहाइंड राइस ट्रान्सप्लँटर\nआमच्याबद्दल डिलर शोधणारा डिज़ीसेन्स खरीदार गाइड आमच्याशी संपर्क करा एफएक्यू\n© 2020 महिन्द्रा ट्रॅक्टर्स सर्व हक्क राखीव.\nअस्वीकृतीः उत्पादनांची ही माहिती महिन्द्रा अँड महिन्द्रा लि. इंडिया द्वारे पुरवण्यात आली आहे आणि ती सर्वसामान्य स्वरुपाची आहे. याठिकाणी वर सूचीबद्ध केलेली विनिर्दिष्टे, प्रसिद्धीच्या वेळी उपलब्ध असलेल्या उत्पादनांच्या अद्यतन माहितीवर आधारित आहे. वापरलेल्या काही प्रतिमा आणि उत्पादनांची छायाचित्रे केवळ नमुन्यादाखल आहेत आणि अतिरिक्त किंमतीला उपलब्ध असलेल्या वैकल्पिक जोडण्या दाखवू शकतात. उपादने आणि वैकल्पिक वैशिष्ट्य़े आणि जोडण्यावरील सरक्वात अलिक़डच्या अद्यतन माहितीसाठी कृपया तुमच्या स्थानिक डिलरशी संपर्क करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tv9marathi.com/politics/i-will-not-contest-lok-sabha-elections-vijay-singh-mohite-patil-29733.html", "date_download": "2022-01-23T22:28:49Z", "digest": "sha1:N2HFDRTUFPXKW33ZO4MZNNYUN6Q736LH", "length": 16680, "nlines": 242, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nमी लोकसभा निवडणूक लढणार नाही : विजय सिंह मोहिते पाटील\nसुनील काळे, टीव्ही 9 मराठी, मुंबई\nमुंबई : निवडणूक न लढवण्याची घोषणा केलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे लोकसभा निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित झालं आहे. शरद पवार सोलापूर जिल्ह्यातील माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याची माहिती, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली. माढ्यातल्या उमेदवारीवरुन सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वादावादी सुरु आहे. या वादावर शरद पवारांच्या नावाने तोडगा काढण्याचा प्रयत्न आहे.\nशरद पवारांचा निर्णय जवळपास पक्का झाल्यानंतर माढ्याचे विद्यमान खासदार विजय स���ंह मोहिते पाटील यांनी निवडणूक लढणार नसल्याचं जाहीर केलंय. शरद पवारांनी माढ्यातून निवडणूक लढवावी, अशी मागणी मी केली होती आणि त्याला सर्वांनी पाठिंबा दिलाय. मी नाराज असून निवडणूक लढणार नाही, अशी प्रतिक्रिया विजय सिंह मोहिते पाटील यांनी दिली.\nमाढा लोकसभा मतदारसंघाची निर्मिती 2009 मध्ये मतदारसंघ पुनर्रचनेनंतर झाली. तत्पूर्वी येथे पंढरपूर राखीव लोकसभा मतदारसंघ होता. या मतदारसंघातून पुनर्रचनेनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी निवडणूक लढवली आणि विजयी झाले होते. त्या निवडणुकीत पवार यांना 5 लाख 30 हजार 596 मते मिळाली होती, तर त्यांचे विरोधक भाजपाचे सुभाष देशमुख यांना 2 लाख 16 हजार 137 मते मिळाली होती.\n2014 मध्ये माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी दिली होती, तर भाजपाने ही जागा स्वाभिमानी पक्षाला सोडून येथे विद्यमान कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना उमेदवारी दिली होती. याच निवडणुकीत विजयसिंह मोहिते पाटील यांचे सख्खे बंधू स्व. प्रतापसिंह मोहित पाटील यांनी ही अपक्ष उमेदवारी दाखल केली व निवडणूक लढविली होती. 2014 ला देशात नरेंद्र मोदी यांची लाट असताना माढा मतदारसंघ राष्ट्रवादीने राखला होता. ही लढत खोत व मोहिते पाटील यांच्यात अत्यंत चुरशीने झाली. या लढतीत विजयसिंह मोहिते पाटील यांनी बाजी मारली होती.\nदिल्लीत शरद पवारांच्या घरी बैठक | नायडू, ममता, केजरीवाल, अब्दुल्ला भेटणार\nउद्धव ठाकरे म्हणाले ‘युतीत 25 वर्षे सडली’; मग 2 वर्षात काय कमावलं\n‘राज्यात मुघल पुन्हा कबरीतून अवतारले, ज्वलंत हिंदुत्ववादी मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये वीर टिपूची उद्याने’\nUddhav Thackeray Speech : 25 वर्ष युतीत सडली मग 2 वर्षात शिवसेना वाढली का, प्रवीण दरेकर यांचा सवाल\nUddhav Thackreay | सीमोल्लंघन केलं असतं तर आज देशात सेनेचा पंतप्रधान असता\nशिवसेनेची 25 वर्ष युतीत सडली, उद्धव ठाकरेंचा भाजपावर जोरदार हल्लाबोल\n‘आम्ही भाजपला सोडलं, हिंदुत्वापासून दूर गेलो नाहीत’, भाजपच्या टीकेला उद्धव ठाकरेंचं जोरदार प्रत्युत्तर\nसैफ अली खानच्या मुलासोबत ही कुणाची मुलगी\nरोहित-जुईलीचा साखरपुडा संपन्न, फोटो सोशल मीडियावर व्हायरल \nपाळणा हलला, देसी गर्ल आई झाली\nया अभिनेत्रींचंं झालं होतं ‘कास्टिंग काऊच’\nठसकेबाज उर्फ��� जावेदचा हटके अंदाज..\nVideo : नाना पटोलेंची मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच बावनकुळेंनी पुतळा जाळला, तर दरेकरांचं जोरदार प्रत्युत्तर\nNana Patole : भिवंडीला पुन्हा काँग्रेसचा गड बनवा आणि स्वबळावर काँग्रेसचा झेंडा फडकवा : नाना पटोले\nउद्धव ठाकरे म्हणाले ‘युतीत 25 वर्षे सडली’; मग 2 वर्षात काय कमावलं\nKalyan : रिंग रोड रस्ता बाधितांचे बीएसयुपी प्रकल्पात पुनर्वसन करणार, खासदार श्रीकांत शिंदे यांची माहिती\nSpecial Report | नागपुरात एमपीएससीचा पेपर फुटला, अभाविपचा दावा; आयोग म्हणते असं काही घडलंच नाही, नेमकं काय\nपाकमधील धुळीच्या वादळाने मुंबईकरांची हुडहुडी, गार वाऱ्यांनी मुंबई गारठली, येत्या 48 तासांत अवकाळीची शक्यता\nSpecial Report : पुतळ्यावरून पुन्हा एकदा ‘एमआयएम’-शिवसेनेत जुंपली; जलील अन् खैरेंमध्ये खडाजंगी\nThane : शाळा, महाविद्यालय, रेल्वे स्थानक बाँबने उडविण्याची धमकी; ठाणे पोलीस शाळेला आला ईमेल\nडिसले गुरुजींच्या पीएचडीचा मार्ग मोकळा; अध्यायन रजेच्या अर्जला अखेर मंजुरी\nबिटींग द रिट्रीट मध्ये 70 वर्षांपासून वाजणाऱ्या ‘त्या’ गाण्याची गोष्ट जे यंदा वाजविले जाणार नाही..\nउद्धव ठाकरे म्हणाले ‘युतीत 25 वर्षे सडली’; मग 2 वर्षात काय कमावलं\nपाकमधील धुळीच्या वादळाने मुंबईकरांची हुडहुडी, गार वाऱ्यांनी मुंबई गारठली, येत्या 48 तासांत अवकाळीची शक्यता\nIND vs SA, 3rd ODI, LIVE Cricket Score: द. आफ्रिकेची भारतावर 4 धावांनी मात, सलग तिसऱ्या सामन्यात भारताचा दारुण पराभव\nVideo : नाना पटोलेंची मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच बावनकुळेंनी पुतळा जाळला, तर दरेकरांचं जोरदार प्रत्युत्तर\n‘राज्यात मुघल पुन्हा कबरीतून अवतारले, ज्वलंत हिंदुत्ववादी मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये वीर टिपूची उद्याने’\nबिटींग द रिट्रीट मध्ये 70 वर्षांपासून वाजणाऱ्या ‘त्या’ गाण्याची गोष्ट जे यंदा वाजविले जाणार नाही..\nJanhvi kapoor | Yellow बिकनीत जान्हवी दिसतेय खास, काय आहे यल्लो बिकनीचा राज\nCorona, Omicron Cases Maharashtra LIVE : संसद भवनातील 875 कर्मचारी पॉझिटीव्ह; उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनाही कोरोनाची लागण\nMaharashtra News Live Update : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांशी संवाद\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tv9marathi.com/sports/when-will-the-remaining-matches-of-the-14th-season-of-indian-premier-league-take-place-450533.html", "date_download": "2022-01-23T21:10:49Z", "digest": "sha1:67SWPRDMRYXJ7CPWBIOZPGYPCLK4JQC7", "length": 21436, "nlines": 256, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nIPL 2021 | आयपीएलचा 14 वा मोसम स्थगित, उर्वरित सामन्यांचं काय\nआयपीएलच्या 14 व्या मोसमात (IPL 2021) आतापर्यंत 29 सामने खेळवण्यात आले आहेत. तर 31 सामने बाकी आहेत. त्यामुळे हे उर्वरित सामने केव्हा खेळवण्यात येणार, असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई | कोरोनामुळे (Corona) आणि खेळाडूंना बाधा झाल्याने बीसीसीआयने (BCCI) आयपीएलच्या 14 व्या (IPL 2021) मोसमातील उर्वरित सामने स्थगित करण्याचा निर्णय घेतला. आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने ट्विट करत याबाबतची माहिती दिली. यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये नाराजीचं वातावरण पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या नको असेलेल्या पॉझिटिव्हीटीमध्ये आयपीएलमुळे चाहत्यांचं मनोरंजन होत होतं. मात्र अखेर स्पर्धा स्थगित झाली. यामुळे या मोसमातील उर्वरित सामन्याचं आयोजन केव्हापर्यंत होणार, असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. याबाबतच उत्तर आयपीएलचे चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी दिलं आहे. (When will the remaining matches of the 14th season of indian premier league take place)\n“आयपीएलचा14 वा मोसम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. आम्ही उर्वरित सामन्यांचे आयोजन पुढील उपलब्ध वेळेत करण्याचे प्रयत्न करु. मात्र हे आयोजन मे महिन्यात शक्य नाही”,असं पटेल यांनी नमूद केलं. ते पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलत होते. यावेळेस त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. 14 व्या हंगामात साखळी फेरीतील 56 आणि बाद फेरीतील 4 असे एकूण 60 सामने खेळवण्यात येणार आहेत. त्यापैकी साखळी फेरीतील 29 सामने खेळवण्यात आले आहेत. त्यामुळे आता उर्वरित सामन्यांसाठी चाहत्यांना वाट पाहावी लागणार आहे.\nपुढील काही महिन्यांमध्ये विविध क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. साधारणपणे एप्रिल-मे महिन्या दरम्यान आयपीएलचं आयोजन करण्यात येतं. मात्र आता आयपीएलच्या उर्वरित सामन्याचं आयोजन करणं हे बीसीसीआयसाठी आव्हानात्मक आहे. कोरोनामुळे एप्रिल-मे 2020 मध्ये आयपीएलं आयोजन करता आलं नाही. त्यामुळे बीसीसीआयने या स्पर्धेचं आयोजन सप्टेंबर-ऑक्टोबर 2020 मध्ये यूएईमध्ये केलं. तसेच या वर्षाअखेर टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजनही भारतात होणार आहे. त्यामुळे बीसीसीआयसमोर उर्वरित सामन्यांचे आयोजन करण्याचं तगडं आव्हान आहे.\nकि���ान 1 महिन्याची आवश्यकता\nउर्वरित सामन्यांसाठी किमान 1 महिन्याचा कालावधी अपेक्षित आहे. भारतीय खेळाडूंना सामन्यांसाठी वेळ काढणं शक्य आहे. मात्र परदेशी खेळाडूंना हे कितपत शक्य होईल, हा मोठा प्रश्न आहे. त्यात टीम इंडिया जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी इंग्लडला रवाना होणार आहे. टीम इंडिया 19 जून पासून न्यूझीलंड विरुद्ध विजेतपदासाठी भिडणार आहे. यानंतर जुलैपर्यंत टीम इंडियाच्या खेळाडूंकडे वेळ असेल. मात्र त्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंना इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. मात्र त्या रिकामी वेळात खेळाडूंना भारतात बोलावून जूलैआधी आयपीएल स्पर्धेतील उर्वरित सामने खेळणंही शक्य नसेल.\nटीम इंडिया सप्टेंबरमध्ये इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिका संपवून भारतात परतेल. त्यानंतर न्यूझीलंड भारत दौऱ्यावर येणार आहे. ही मालिका टी 20 वर्ल्ड कपआधी पार पडणार आहे. तसेच यादरम्यान टी 20 मालिका खेळवण्यात येणार असल्याचीही चर्चा आहे. मात्र बीसीसीआय या वेळापत्रकात बदल करुन आयपीएलचं आयोजन करु शकते. या कालावधी दरम्यान इतर कोणत्याही संघाचा दौरा प्रस्तावित नाही. त्यामुळे उर्वरित सामन्यांचे आयोजन सप्टेंबरमध्ये करण्यात येऊ शकते.\nसप्टेंबरमध्ये आयोजन करावं, अशी बीसीसीआय अधिकाऱ्यांचीही इच्छा आहे. बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी याबाबतची शक्यता व्यक्त केली. “या वर्षादरम्यान आयपीएलचं आयोजन करु शकतो का, याबाबतची शक्यता आम्ही पडताळून पाहणार आहोत. हे सप्टेंबरमध्ये शक्य होऊ शकतं. मात्र अजूनही ही शक्यताच आहे”, असं शुक्ला यांनी स्पष्ट केलं.\nPHOTO | कोरोनाचा क्रीडाक्षेत्राला दणका, IPLसह ‘या’ मोठ्या स्पर्धा स्थगित\nIPL 2021 | “वॉर्नरचा तळतळाट लागला”, आयपीएल स्थगितीनंतर सोशल मीडियावर मीम्सचा धुमाकूळ\nशॉर्टसर्किटमुळे बीडमधील शेतकऱ्यांचा ऊस जळून खाक, दहा लाखांचे नुकसान\nलता मंगेशकरांच्या प्रकृतीत सुधारणा, आयसीयूमध्ये उपचार सुरू; लवकर ब-या होण्यासाठी प्रार्थना करा\nहार्सूल कारागृह हादरले | कर्मचाऱ्यांसह कैद्यांना कोरोनाची लागण, सात दिवसात पाच रुग्ण\nताज्या बातम्या 14 hours ago\nपुण्यात कोरोना काळातही महसूल विभाग मालामाल ; दस्त नोंदणीतून इतक्या कोटींचा महसूल\nताज्या बातम्या 20 hours ago\nMaharashtra News Live Update : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्��� उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांशी संवाद\nमहाराष्ट्र 20 hours ago\nCorona, Omicron Cases Maharashtra LIVE : संसद भवनातील 875 कर्मचारी पॉझिटीव्ह; उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनाही कोरोनाची लागण\nमहाराष्ट्र 20 hours ago\n‘अनाथांची माय’ सिंधुताई सपकाळ यांचा जीवनप्रवास\nमहाराष्ट्रातील निर्बंधांबाबत अजित पवार नेमकं काय म्हणाले \nमुंबईतील रहिवासी इमारतींसाठी काय आहे नवी नियमावली \nमध्य रेल्वेवर 24 तासांचा मेगाब्लॉक\nVideo : नाना पटोलेंची मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच बावनकुळेंनी पुतळा जाळला, तर दरेकरांचं जोरदार प्रत्युत्तर\nNana Patole : भिवंडीला पुन्हा काँग्रेसचा गड बनवा आणि स्वबळावर काँग्रेसचा झेंडा फडकवा : नाना पटोले\nउद्धव ठाकरे म्हणाले ‘युतीत 25 वर्षे सडली’; मग 2 वर्षात काय कमावलं\nKalyan : रिंग रोड रस्ता बाधितांचे बीएसयुपी प्रकल्पात पुनर्वसन करणार, खासदार श्रीकांत शिंदे यांची माहिती\nSpecial Report | नागपुरात एमपीएससीचा पेपर फुटला, अभाविपचा दावा; आयोग म्हणते असं काही घडलंच नाही, नेमकं काय\nपाकमधील धुळीच्या वादळाने मुंबईकरांची हुडहुडी, गार वाऱ्यांनी मुंबई गारठली, येत्या 48 तासांत अवकाळीची शक्यता\nSpecial Report : पुतळ्यावरून पुन्हा एकदा ‘एमआयएम’-शिवसेनेत जुंपली; जलील अन् खैरेंमध्ये खडाजंगी\nThane : शाळा, महाविद्यालय, रेल्वे स्थानक बाँबने उडविण्याची धमकी; ठाणे पोलीस शाळेला आला ईमेल\nडिसले गुरुजींच्या पीएचडीचा मार्ग मोकळा; अध्यायन रजेच्या अर्जला अखेर मंजुरी\nबिटींग द रिट्रीट मध्ये 70 वर्षांपासून वाजणाऱ्या ‘त्या’ गाण्याची गोष्ट जे यंदा वाजविले जाणार नाही..\nउद्धव ठाकरे म्हणाले ‘युतीत 25 वर्षे सडली’; मग 2 वर्षात काय कमावलं\nपाकमधील धुळीच्या वादळाने मुंबईकरांची हुडहुडी, गार वाऱ्यांनी मुंबई गारठली, येत्या 48 तासांत अवकाळीची शक्यता\nIND vs SA, 3rd ODI, LIVE Cricket Score: द. आफ्रिकेची भारतावर 4 धावांनी मात, सलग तिसऱ्या सामन्यात भारताचा दारुण पराभव\nVideo : नाना पटोलेंची मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच बावनकुळेंनी पुतळा जाळला, तर दरेकरांचं जोरदार प्रत्युत्तर\n‘राज्यात मुघल पुन्हा कबरीतून अवतारले, ज्वलंत हिंदुत्ववादी मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये वीर टिपूची उद्याने’\nबिटींग द रिट्रीट मध्ये 70 वर्षांपासून वाजणाऱ्या ‘त्या’ गाण्याची गोष्ट जे यंदा वाजविले जाणार नाही..\nJanhvi kapoor | Yellow बिकनीत जान्हवी दिसतेय खास, क���य आहे यल्लो बिकनीचा राज\nCorona, Omicron Cases Maharashtra LIVE : संसद भवनातील 875 कर्मचारी पॉझिटीव्ह; उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनाही कोरोनाची लागण\nMaharashtra News Live Update : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांशी संवाद\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://mr.zhanfan-jingan.com/", "date_download": "2022-01-23T20:52:03Z", "digest": "sha1:RF77GGMN4WX33QI47RI4JZN4H7KZWCKC", "length": 8710, "nlines": 155, "source_domain": "mr.zhanfan-jingan.com", "title": "मॅनिफोल्ड, स्टेनलेस स्टील वाल्व, स्टेनलेस स्टील वॉटर मीटर पार्ट्स - झॅनफॅन", "raw_content": "\nस्टेनलेस स्टील बॉल घाला\nस्टेनलेस स्टील केग कपलर\nस्टेनलेस स्टील अल्ट्रासोनिक वॉटर मीटर\nस्टेनलेस स्टील वॉटर मीटर भाग\nस्टेनलेस स्टील वॉटर मीटर बॉडी\nस्टेनलेस स्टील वॉटर मीटर कनेक्टर\nस्टेनलेस स्टील वॉटर मीटर फिटिंग कव्हर\nस्टेनलेस स्टील वॉटर मीटर प्रेसिंग रिंग\nयुहुआन झानफान मशिनरी कं. लिमिटेड स्टेनलेस स्टील वॉटर मीटर भाग आणि वाल्व आणि संशोधन आणि डिझाइनचे एकात्मिक उच्च-टेक एंटरप्राइझ, एक मानक-सानुकूलित, उत्पादन, विक्री आणि सेवा यासाठी एक व्यावसायिक निर्माता आहे. त्याची स्थापना 2002,. 'सिटी ऑफ व्हॅल्व्ह'– युहुआन इंडस्ट्रियल एरिया, तैझहौ, झेजियांग प्रांत, निंगबो आणि शंघाई पोर्ट आणि सर्व मुख्य ठिकाणी सोयीस्कर वाहतुकीसह आहे.\nझेडएफ 1007 फेमेल ड्राई-डायल वॉटर मीटर बॉडी\nस्टेनलेस स्टील केग कपलर\nस्टेनलेस स्टील अल्ट्रासोनिक वॉटर मीटर\nस्टेनलेस स्टील वॉटर मीटर कनेक्टर\nस्टेनलेस स्टील वॉटर मीटर फिटिंग कव्हर\nZF8006 स्टेनलेस स्टील महिला धागा स्विंग चेक ...\nकोल्ड वॉटर मीटर पिण्याच्या मानक नियमांवर बीजिंग परिषद\nअलिकडच्या वर्षांत, पाण्याच्या मीटरसाठी उत्पादन प्रक्रिया आणि तांत्रिक प्रगती सुधारण्याबरोबरच वॉटर मीटरसाठी सामग्रीची निवड स्टेनलेस स्टीलसारखी अधिक आर्थिक आणि पर्यावरणीय संरक्षण सामग्री असू शकते, मूळ सीजे २66 (मधील दोष आहेत (कोल्ड वॉटर मीटर सेक्यु) पिणे. ..\nस्टेनलेस स्टील अल्ट्रासोनिक वॉटरमीटर बॉडी\nआम्ही अल्ट्रासोनिक स्मार्ट वॉटर मीटरसाठी अल्ट्रासोनिक स्मार्ट स्टेनलेस वॉटरमीटर बॉडी प्रदान करतो , अल्ट्रासोनिक स्मार्ट वॉटर मीटर हे वॉटर मीटर आहे जे पाइपलाइनमध्ये पाण्याचे प्रवाह मोजण्यासाठी प्रचंड कंपनसंख्या असलेल्या (ध्वनिलहरी) मोजण्याचे तंत्रज्ञान ��ापरते. यात लहान दबाव कमी होणे, उच्च अचूकता, कॉन्फ ... चे वैशिष्ट्ये आहेत.\n2020 मधील स्टेनलेस स्टील मार्केट | 2027 पर्यंत उद्योग स्थिती आणि व्यवसाय परिस्थितीबद्दलची अंतर्दृष्टी\n2020 मधील होम / स्टेनलेस स्टील मार्केट | २०२ by पर्यंत उद्योगाची स्थिती व व्यवसायातील परिदृश्यांविषयीची महत्त्वाची माहिती अहवाल आणि डेटाने अलीकडेच \"ग्लोबल स्टेनलेस स्टील मार्केट\" नावाचा एक नवीन संशोधन अहवाल प्रसिद्ध केला, जो एक्स्टेन्सीद्वारे स्टेनलेस स्टील मार्केटमध्ये अचूक अंतर्दृष्टी प्रदान करतो ...\n© कॉपीराइट - 2010-2019: सर्व हक्क राखीव.\nस्टेनलेस स्टील केग कपलर\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://jalgaonlive.news/corolla-message-given-by-the-students-of-patil-vidyalaya-through-kite/", "date_download": "2022-01-23T22:32:19Z", "digest": "sha1:UIVXHGIXZ3PH7RXQ4VSTVPVTFWC2XH57", "length": 6266, "nlines": 103, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "पाटील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पतंगाच्या माध्यमातून दिला कोरोना संदेश", "raw_content": "\nपाटील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पतंगाच्या माध्यमातून दिला कोरोना संदेश\nWritten By सायसिंग पाडवी\n केसीई सोसायटी संचलित गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालयात मकरसंक्रांतीनिमित्त पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.\nकाही विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात शाळेत बोलाविण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी छान छान पतंग बनवून त्यावर माझे कुटुंब माझी जबाबदारी, मीच माझा रक्षक, घरात राहू सुरक्षित राहू, नियम पाळा कोरोना टाळा, हात जोडून नमस्कार, हाच खरा शिष्टाचार असे संदेश लिहिले. एकमेकांना तिळगुळ देऊन विद्यार्थ्यांनी तिळगुळ घ्या गोड गोड बोला अशा शुभेच्छा दिल्या. सर्व विद्यार्थ्यांनी या महोत्सवात सहभागी होऊन आपल्या घरी राहून पतंग उडविण्याचा आनंद आपल्या कुटुंबीयांसोबत घेतला.\nकार्यक्रमाचे आयोजन मुख्या.रेखा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपशिक्षक योगेश भालेराव, सरला पाटील तसेच खुशबू चौधरी यांनी केले तर यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकांनी सहकार्य केले.\nहे देखील वाचा :\nविद्यापीठ प्रभारी कुलसचिव आर.एल.शिंदेंचा राजीनामा\nबहुजन समाजाच्या बोली भाषेमुळे मराठी समृद्ध होईल – प्रा.डॉ. कांबळे\nजळगावची सोनाली दिल्लीत करणार पथसंचलन\nथीम महाविद्यालयात करियर कट्टातर्फे व्य��ख्यान\nथीम महाविद्यालयात करियर कट्टाचे उद्घाटन\nजळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा\nया बातम्या देखील वाचा\nमुलामुलींना स्वरक्षणाचे शिक्षण गरजेचे : डॉ.अश्विन सोनवणे\nनेहरू युवा केंद्रातर्फे नेताजी सुभाषचंद्र बोस, स्व.बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन\nपुंडलिक बडगुजर यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/national/aadhaar-card-link-to-voter-id-card-bill-pass-in-loksabha-on-today-20-december-2021-check-how-to-link-mhkb-646295.html", "date_download": "2022-01-23T21:02:08Z", "digest": "sha1:7QGVIGMVO3FNCKK3WCQWEXSKHBD2CBUL", "length": 8667, "nlines": 87, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Aadhaar card link to voter id card bill pass in loksabha on today 20 december 2021 check how to link mhkb - Voter ID Aadhaar Link: आता आधार कार्ड मतदार कार्डशीही लिंक करावं लागणार, लोकसभेत मंजुरी – News18 लोकमत", "raw_content": "\nVoter ID Aadhaar Link: आता आधार कार्ड मतदार कार्डशीही लिंक करावं लागणार, लोकसभेत मंजुरी\nVoter ID Aadhaar Link: आता आधार कार्ड मतदार कार्डशीही लिंक करावं लागणार, लोकसभेत मंजुरी\nआज 20 डिसेंबर रोजी मतदार ओळखपत्र (Voter ID) आधार कार्डशी लिंक करण्याचं विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आलं.\nAadhaar Card : निळं आधारकार्ड कुणाला मिळतं\nक्रेडिट कार्ड बिल वेळेत भरताय तरी खराब होतोय Credit Score; लोनसाठी होतेय अडचण\nAadhaar Card संबंधी कोणतीही समस्या एका कॉलवर सोडवली जाईल, या क्रमांकावर करा कॉल\nबाजारात तयार केलेलं PVC Aadhaar Card अमान्य, असं करा UIDAI वरुन ऑनलाइन ऑर्डर\nनवी दिल्ली, 20 डिसेंबर : आज 20 डिसेंबर रोजी मतदार ओळखपत्र (Voter ID) आधार कार्डशी लिंक करण्याचं विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आलं. केंद्रीय कायदा मंत्री किरण रिजिजू यांनी लोकसभेत निवडणूक सुधारणा विधेयक 2021 सादर केलं. या विधेयकाद्वारे लोकप्रतिनिधी कायदा 1950 आणि लोकप्रतिनिधी कायदा 1951 मध्ये बदल करण्यात येणार आहेत. मागील आठवड्यात बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने या बदलांना मंजुरी दिली होती. मतदार यादीत डुप्लिकेट आणि बोगस मतदान रोखण्यासाठी मतदार कार्ड आधार कार्डशी लिंक करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्याशिवाय मतदार यादीही आधारशी लिंक करण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सामायिक मतदार यादी तयार करण्यात मदत होईल आणि अधिकाधिक पात्र तरुण मतदार बनतील. अधिक पात्र लोकांना मतदार म्हणून नोंदणी करता यावी यासाठी भारतीय निवडणूक आयोग अनेक कट-ऑफ डेट्ससाठी आग्र��ी आहे. आतापर्यंत एखाद्या विशिष्ट वर्षात झालेल्या निवडणुकीसाठी, मतदार यादीमध्ये केवळ अशा व्यक्ती नॉमिनेट होण्यास पात्र आहेत, ज्याचं वय त्या वर्षाच्या 1 जानेवारी रोजी किंवा त्याआधी 18 वर्ष पूर्ण झालेलं असावं. निवडणूक आयोगाने सरकारला यासाठी 1 जानेवारी ही निश्चित केलेली कट ऑफ तारीख अनेक तरुणांना निवडणुकीत मतदान करण्यापासून वंचित ठेवते. त्यामुळे ही कट-ऑफ तारीख आता चार वेळा करण्यात आली आहे.\nGoogle Chrome ची Online Shoppingसाठी मदत; सर्वात आधी देणार स्वस्त वस्तूची माहिती\nकसं कराल लिंक - - सर्वात आधी वेबसाइट https://voterportal.eci.gov.in/ वर जा. - आपला मोबाइल नंबर, ईमेल आयडी, वोटर आयडी नंबरद्वारे लॉगइन करा. - त्यानंतर पासवर्ड टाका. - राज्य, जिल्हा, पर्सनल डिटेल्स नाव, जन्मतारीख, वडिलांचं नाव टाका. - डिटेल्स भरल्यानंतर Search वर क्लिक करा. - त्यानंतर स्क्रिनवर डिटेल्स दिसतील. - ‘Feed Aadhaar No’ वर क्लिक करा - आता पॉप-अप पेज ओपन होईल. तिथे आधार कार्ड, आधार नंबर, वोटर आयडी, रजिस्टर्ड मोबाइल नंबर, रजिस्टर्ड ईमेल टाका. - सर्व डिटेल्स तपासून Submit वर क्लिक करा.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\nVoter ID Aadhaar Link: आता आधार कार्ड मतदार कार्डशीही लिंक करावं लागणार, लोकसभेत मंजुरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/viral/girl-lives-luxurious-life-without-spending-a-single-penny-aj-641439.html", "date_download": "2022-01-23T21:58:01Z", "digest": "sha1:ZGYZC6FKSP25PR5R4B7ZC7N56YIKIK6Q", "length": 9159, "nlines": 85, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Girl lives luxurious life without spending a single penny जग दिखाव्यावर चालतं, तरुणीनं केलं सिद्ध; पैसे खर्च न करता ‘जगून दाखवलं’! – News18 लोकमत", "raw_content": "\nजग दिखाव्यावर चालतं, तरुणीनं केलं सिद्ध; पैसे खर्च न करता ‘जगून दाखवलं’\nजग दिखाव्यावर चालतं, तरुणीनं केलं सिद्ध; पैसे खर्च न करता ‘जगून दाखवलं’\nदिखाऊ जगात केवळ श्रीमंती थाट दाखवला, तरी ऐशोआरामाचं आयुष्य जगता येऊ शकतं, हे एका तरुणीनं तिच्या प्रयोगातून सिद्ध करून दाखवलं आहे.\nChild height: आई-वडिलांपेक्षा मुलं कशी काय बरं उंच होतात कारणही आहे तसंच खास\nदैनंदिन राशिभविष्य : आजचा दिवस भाग्यशाली; या व्यक्तींना धनलाभ होणार\nथंडीत गाजराचा हलवा खाल्लात पण त्याची पानं किती फायदेशीर आहेत माहितीये का\nबिजिंग, 9 डिसेंबर: एकही पैसा खर्च न करता (without spending money) केवळ दिखाव्याच्या जोरावर एका तरुणीनं ऐश (Enjoyment) केल्याची घटना समोर आली आहे. या तरुणीकडे अजिबात पैसे नव्हते. मात्र जग हे पैशांइतकचं दिखाव्यावर (Show) चालतं, ही म्हण तिने सिद्ध करून दाखवली आहे. केवळ श्रीमंतांसारखं (Rich) वागून श्रीमंत असल्याचा आभास निर्माण करता येऊ शकतो आणि श्रीमंती आयुष्य जगता येऊ शकतं, हे तरुणीनं सिद्ध करून दाखवलं आहे. तिच्या या प्रयोगाचं केवळ चीनमध्येच नव्हे, तर जगभर आश्चर्य व्यक्त होत आहे. तरुणी बदलली देहबोली चीनमधील जोऊ याक्री ही 23 वर्षांची तरुणी कला शाखेची विद्यार्थिनी आहे. तिने एक प्रयोग म्हणून श्रीमंती थाटात राहण्याची कल्पना शोधली. आपल्या प्रयोगातून तिला हे दाखवून द्यायचं होतं की चीनमध्ये पैसे नसतानाही केवळ श्रीमंत असल्याचा आव आणून कशा प्रकारे जगता येऊ शकतं. बिजिंगसारख्या आंतरराष्ट्रीय शहरात ती कशा प्रकारे एकही रुपया खर्च न करता श्रीमंती आयुष्य जगू शकते, हे दाखवून देण्याचं तिनं ठरवलं आणि त्याची तयारी सुरू केली. अशी केली तयारी तरुणीनं सर्वप्रथम स्वतःची देहबोली बदलली. आपलं चालणं, बसण्याची पद्धत, बोलण्याची स्टाईल यावर काम केलं. त्यानंतर तिनं काही महागड्या ब्रँडचे कपडे खरेदी केले. डार्क लिपस्टिक लावली आणि एअरपोर्टच्या व्हीआयपी लाऊंजमध्ये शिरण्यासाठी एक बनावट पास तयार करून घेतला. या जोरावर तिने लाउंजमध्ये प्रवेश मिळवला आणि तिथल्या वेगवेगळ्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन तिनं वेगवेगळे पदार्थ ऑर्डर केले. तिच्याकडून कुणीही पैसे मागितले नाहीत. 3 दिवस ती या लाउंजमध्ये राहिली आणि मग पुढील प्रयोग करण्यासाठी बाहेर पडली. केले श्रीमंती प्रयोग या तरुणीनं त्यानंतर वेगवेगळ्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये हजेरी लावली. तिथं तिनं मुक्काम, जेवण, स्विमिंग सर्व काही केलं. काही वेळा तर श्रीमंतांच्या ऑक्शनसाठीदेखील तिनं हजेरी लावली. तिथं काही बोलीदेखील लावल्या आणि तिथं भरपेट जेवण केलं. हे वाचा - Interesting महागड्या हॉटेलात फुकट डेझर्टसाठी नाटक, कपलनं केली Engagement तिच्या या प्रयोगाचं चीनसोबत जगभर कौतुक होत आहे. ज्याला लोक सोशलाईट्स म्हणतात, तो वर्ग कसा दिखाऊपणे राहत असतो आणि आपली देहबोली बदलून कुणीही कसा त्याच प्रकारचं आयुष्य जगू शकतो, हे या तरुणीनं दाखवून दिलं.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\nजग दिखाव्यावर चालतं, तरुणीनं केलं सिद्ध; पैसे खर्च न करता ‘जगून दाखवलं’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtralokmanch.com/2021/11/09/pune-kolhapur-osmanabad-aurangabad-in-the-semi-finals-with-one-sided-victory/", "date_download": "2022-01-23T21:56:21Z", "digest": "sha1:FX6NK2NMMBMR5AZ743PTE7P3JUXSWUAK", "length": 9987, "nlines": 108, "source_domain": "maharashtralokmanch.com", "title": "एकतर्फी विजयासह पुणे, कोल्हापूर, उस्मानाबाद, औरंगाबाद उपांत्य फेरीत - Maharashtra Lokmanch", "raw_content": "\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने भव्य रोजगार मेळावा संपन्न\nअनुप जलोटा, राहुल देशपांडे यांच्या गायनाने १५ व्या वसंतोत्सवाचा समारोप\nबाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त येरवडा गावात शिवसेना शाखा वार्ता फलकाचे उद्घाटन\nबाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेनेतर्फे पोलिसांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप\nनाना पटोलेंचे वक्तव्य दारुड्या गावगुंडासारखे – चंद्रकांत पाटील\nएकतर्फी विजयासह पुणे, कोल्हापूर, उस्मानाबाद, औरंगाबाद उपांत्य फेरीत\nNovember 9, 2021 November 9, 2021 maharashtralokmanch\t0 Comments\tउस्मानाबाद, औरंगाबाद, कोल्हापूर, पुणे, वरिष्ठ राज्य हॉकी अजिंक्द स्पर्धा, हॉकी\nपुणे: गतविजेत्या हॉकी पुणे संघाने स्पर्धेतील स्रवांत मोठ्या विजयासह उपांत्य फेरीत प्रवेश केला. येथील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर झालेल्या अन्य उपांत्युपूर्व फेरीतून उस्मानाबाद, औरंगाबाद आणि कोल्हापूर संघांनी देखील उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला.\nथेट उपांत्यपूर्व फेरीत दाखल झालेल्या, हॉकी पुणे संघाने ने वेंकटेश केंची याने नोंदवलेल्या चार गोलच्या जोरावर जळगावचा १३-० असा धुव्वा उडवला. वेंकटेशने तिसऱ्या, सहाव्या, सातव्या आणि ५८व्या मिनिटाला गोल करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. रईस मुजावर याने पहिल्याच मिनिटाला गोल करून पुण्याचा गोल धडाका सुरू केला. त्यानंतर पुण्यासाठी रोहन पाटील, हरिष शिंदगी, प्रज्वल मोहरकर, प्रणव माने, अथर्व कांबळे (दोन गोल), कर्णधार गुफरान शेख, तालेब शहा यांनी गोल करून पुणे संघाच्या विजयात आपला वाटा उचलला.\nउस्मानाबाद, औरंगाबाद यांनी आपापले सामने सहज जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला. उस्मानाबादने नांदेड, तर औरंगाबादने रायगडचा पराभव केला.\nउस्मानाबाद संघाने गतवर्षी उपांत्य फेरी गाठणाऱ्या नांदेडचा ३-१ असा प���ाभव केला. संतोष कस्तुरे, फिरोज वस्ताद आणि झिशान शेख यांनी अनुक्रमे १५, १८ आणि ३५व्या मिनिटाला गोल केले. साईनाथ पेनपल्ले याने ५७व्या मिनिटाला नांदेडसाठी एकमात्र गोल केला.\nऔरंगाबादने रायगडवर ४-० अशी मात केली. मोहित काथोटे याने हॅटट्रिक नोंदवताना ७व्या, १३व्या आणि ३४व्या मिनिटाला गोल केला. त्यांच्यासाठी चौथा गोल अक्षय जाधव याने २४व्या मिनिटाला केला.\nचौथ्या उपांत्यपूर्व लढतीत कोल्हापूरने नंदुरबारचे आव्हान ५-० असे संपुष्टात आणले. मयुर पाटीलने ३४ आणि ५६व्या मिनिटाला दोन गोल केले. मजहर शेखने दुसऱ्या मिनिटाला कोल्हापूरचे खाते उघडले होते. माज सय्यदने २४व्या आणि दिपक मलई याने ३३व्या मिनिटाला गोल करून कोल्हापूरचा विजय भक्कम केला.\n← राज्यात दहा कोटी लसीकरण सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती\nएसएनबीपी मुलांची हॉकी स्पर्धा – नवल टाटाकडून गुरू अकॅडमी पराभूत →\nपुणे विभागातील 60 हजार 90 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी\nकोरोना प्रतिबंधक लशीचा पहिला डोस शंभर टक्के पुणेकरांनी घेतला\nकोरोना – आज बरे झालेले रुग्ण ८ हजार ७०६; नवीन रुग्ण ७ हजार ९२४\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने भव्य रोजगार मेळावा संपन्न\nअनुप जलोटा, राहुल देशपांडे यांच्या गायनाने १५ व्या वसंतोत्सवाचा समारोप\nबाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त येरवडा गावात शिवसेना शाखा वार्ता फलकाचे उद्घाटन\nबाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेनेतर्फे पोलिसांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप\nनाना पटोलेंचे वक्तव्य दारुड्या गावगुंडासारखे – चंद्रकांत पाटील\nAFC Women’s Asia Cup – चीनचा इराणविरुद्ध दणकेबाज विजय\nपुणेकरांना किंचित दिलासा – रविवारी 6 हजार 299 नवीन कोरोना रुग्ण\nपद्मविभूषण पं बिरजू महाराज यांना नंदकिशोर कल्चरल सोसायटी द्वारे भावपूर्ण श्रद्धांजली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/tag/booster-dose/", "date_download": "2022-01-23T21:50:15Z", "digest": "sha1:IO3YZXAOPHVVQ4XSALJKDEDEJ7NC56AA", "length": 2949, "nlines": 34, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " booster dose Archives - InMarathi", "raw_content": "\nबुस्टर डोसचा बहाणा; हा स्कॅम तुमचं बँक अकाऊंट रिकामं करू शकतो\n‘बूस्टर डोस’ सुद्धा पूर्णपणे मोफत असल्याची माहिती केंद्र सरकारने आधीच दिली आहे. तरीसुद्धा नागरिकांनी अशा जाळ्यात अडकणं ही आश्चर्याची बाब आहे.\nबूस्टरचा फायदा होण्याची WHOलाच खात���री नसेल तर…\nत्यामुळे एकंदरित हा सगळा गोंधळ लक्षात घेता तुम्ही बुस्टर डोस घेणार की नाही तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.\n‘बूस्टर डोस’ डोस घ्यावा का नोंदणी कशी करावी वाचा, तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं\nया डोसला कोविड १९ प्रिकॉशन डोस म्हणलं गेलं आहे. १० जानेवारी २०११ पासून देशभरात या प्रिकॉशनरी डोसची सुरवात होणार आहे.\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://www.livemarathi.in/it-has-been-recommended-to-the-state-government-that-the-work-of-jalayukta-shivar-yojana-should-be-investigated-by-the-acb/", "date_download": "2022-01-23T20:53:38Z", "digest": "sha1:5I6WZDFPWQRFBWXHDN3NGIUTCWJ35LXH", "length": 11603, "nlines": 100, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "जलयुक्त शिवार योजनेच्या कामांची ‘एसीबी’तर्फे चौकशी…? | Live Marathi", "raw_content": "\nHome News Flash जलयुक्त शिवार योजनेच्या कामांची ‘एसीबी’तर्फे चौकशी…\nजलयुक्त शिवार योजनेच्या कामांची ‘एसीबी’तर्फे चौकशी…\nमुंबई (प्रतिनिधी) : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळातील महत्त्वाकांक्षी अशा जलयुक्त शिवार योजनेच्या कामांची ‘एसीबी’मार्फत चौकशी केली जावी, अशी शिफारस राज्य सरकारकडे करण्यात आली आहे. एका न्यूज चॅनेलने याबाबतचे वृत्त दिले आहे. फडणवीस यांच्यासाठी हा धक्का असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.\nफडणवीस सरकारच्या काळात २०१५ साली ही योजना राबविण्यास सुरुवात झाली होती. मात्र त्यानंतर या योजनेत अनेक त्रुटी असल्याच्या तक्रारी हळूहळू समोर येत होत्या. या योजनेबद्दल जवळपास साडेसहाशे तक्रारी दाखल झाल्या होत्या. कॅगने देखील आपल्या अहवालात, त्रयस्थ संस्थेकडून त्याचे मूल्यमापन झाले नाही आणि नियोजनाअभावी गावांचा तेवढा फायदाही झाला नाही, असा ठपका ठेवत ९, ६३३ कोटी रुपये खर्चूनही भूजलातील पाण्याची पातळी वाढविण्यात अपयश आले, असे ताशेरे ओढले होते.\nया कामाबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी दाखल झाल्या होत्या, शिवाय कॅगने देखील ठपका ठेवला होता. सनदी अधिकारी विजयकुमार यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने राज्य सरकारला अहवाल सादर केला आहे. जलयुक्त शिवार योजनेच्या कामांची एसीबी मार्फत चौकशी करण्यात यावी अशी शिफारस या अहवालात करण्यात आली आहे. या अहवालानुसार एक हजार कामांची चौकशी केली जाणार आहे. ��्यापैकी सुमारे ९०० कामांची चौकशी एसीबीकडून होणार आहे व उर्वरीत १०० कामांची विभागीय चौकशी होणार आहे.\nPrevious article‘गोकुळ’चा नवीन उच्चांक : एका दिवसात १५ लाख २५ हजार लिटर्स दूध विक्री\nNext articleमुसळधार पावसामुळे वेदगंगा पात्राबाहेर…\nअन्यथा गोकुळच्या कारभारासंदर्भात सर्व पुराव्यांसह जनतेसमोर जावं लागेल : शौमिका महाडिक\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार प्रेरणादायी : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर\nशिवसेनेतर्फे मोफत युनिव्हर्सल पासचे वाटप : रविकिरण इंगवले\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार प्रेरणादायी : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर\nकुरुंदवाड (प्रतिनिधी) : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कार्य आणि नेतृत्व शब्दात सामावणे अशक्य आहे. त्यांचे विचार पुढील पिढ्यांना देखील प्रेरणा देत राहतील. सामान्य माणसांच्या प्रश्नांवर प्रत्यक्ष मैदानात झुंजणाऱ्या,सर्वसामान्य माणसांचा ते बुलंद आवाज होते. देशाच्या...\nबेरकळवाडी गावाला ‘गोकुळ’ च्या संचालकांची भेट…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या मार्गदर्शनाखाली करवीर तालुक्यातील बेरकळवाडी गावाला संचालकांनी भेट दिली. या गावात गुजरात व हरियाणा राज्यातून जातिवंत ४८ म्हैशी खरेदी केलेल्या असून त्यांच्या पासून जन्मलेली मादी वासरे,...\nबिटकॉईनमध्ये गुंतवणुकीदाराची २० लाखांची फसवणूक : तिघांवर गुन्हा दाखल\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करायला लावून केदार रानडेसह अन्य दोघांनी २० लाखांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी सुहास नागन्नावार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजरामपुरी पोलीस ठाण्यात केदार रानडेसह अन्य दोघां विरोधात...\nजिल्ह्यात चोवीस तासात ‘७२३’ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात ७२३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात दोघांचा मृत्यू झाला असून ४२२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – ३११, आजरा –...\nशिवसेनेतर्फे मोफत युनिव्हर्सल पासचे वाटप : रविकिरण इंगवले\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कोरोनाचे दोन डोस पूर्ण झालेल्या ना��रिकांना विनामूल्य कोरोना डोसचे प्रमाणपत्र (युनिव्हर्सल पास) विनामूल्य देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. अशी माहिती माजी उपमहापौर रविकिरण इंगवले यांनी...\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘गडहिंग्लज अर्बन’ला भेटला ‘हर्षद मेहता’.. : 13 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली...\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.rashtrasahyadri.com/2022/01/blog-post_47.html", "date_download": "2022-01-23T22:12:35Z", "digest": "sha1:ZZJZD7MY4BVMQI22XM3S2S3VOFN4VXHU", "length": 8350, "nlines": 86, "source_domain": "www.rashtrasahyadri.com", "title": "कोपरगावात दोन बसवर दगडफेक; चालक जखमी - rashtrasahyadri", "raw_content": "\nHome / kopargaon / कोपरगावात दोन बसवर दगडफेक; चालक जखमी\nकोपरगावात दोन बसवर दगडफेक; चालक जखमी\nनगर : शरद पवारांच्या आवाहनानंतरही एसटी कामहारांचे आंदोलन सुरूच असून राज्य परिवहन महामंड\nळाच्या दोन बसेसवर कोपरगाव येथे दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी दगडफेक केल्याची घटना घडली आहे. श्रीरामपूर व वैजापूरकडे जाणाऱ्या दोन्ही बसेसच्या समोरील काचांवर ही दगडफेक करण्यात आली असून हल्लेखोर पसार झाले आहेत. वैजापूरकडे जाणाऱ्या बसमधील चालकाच्या डोळ्यात काचा उडाल्याने ते जखमी झाले. बसमधील प्रवाशी सुरक्षित आहेत मात्र ते प्रचंड भयभीत झाले. यापूर्वी नेवासे व संगमनेर येथेही बसवर दगडफेक झाली होती.\nगेल्या दोन महिन्यांपासून राज्य शासनात एसटी महामंडळाचे विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कामगारांचा संप सुरू आहे. सरकारने वारंवार संप मागे घेण्याचे आवाहन करूनही कामगार मात्र आंदोलनावर ठाम आहेत. काही कामगारांचे निलंबन तर काहींना बडतर्फ करण्यात आले असून काही आगारांमधील कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल आवाहन केल्यानंतर अनेक संघटनांनी संपातून माघार घेतली आहे, तर काही संघटना अद्यापही संपावर ठाम आहेत. अनेक आगारातून कमी अधिक प्रमाणात बससेवा सुरू झाली असली तरी एसटी बसवर हल्ले होत असल्याच्या घटना देखील घडत आहेत.\nअहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव आगाराची बस क्रमांक एम एच १३ सीयू ८४८९ ही बस आरटीओ कामासाठी कोपरगावहून श्रीरामपूरकडे जाण्यासाठी निघाली होती. मात्र दोन किलोमीटर अंतरावर गोदावरी नदीच्या मोठ्या पुलाजवळ अज्ञाताने बसवर दगडफेक करून काच फोडली असून हल्लेखोर बाजूच्या ऊस शेतीतून पसार झाले आहेत. चालक सानप आणि वाहक गरकल यांनी या घटनेची माहिती तातडीने आगार प्रमुख अभिजित चौधरी यांना दिली.\nदुसऱ्या घटनेत एम एच १४ बिटी २४६० वैजापूर-कोपरगाव ही एसटी बस दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान कोपरगाव बस स्थानकातून वैजापूरला जाण्यासाठी मार्गस्थ झाली. मात्र एक किलोमीटर अंतरावर कोपरगाव शहरातील साईबाबा कॉर्नरच्या पुढे गेल्यानंतर दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञान इसमांनी बसवर दगडफेक केली. यावेळी बसमध्ये चालक एस. एस गायकवाड आणि वाहक एस. के. भागवत तसेच १३ प्रवासी प्रवास करत होते. दगडफेकीमुळे काचा बसच्या आत पडल्याने प्रवासी घाबरून गेले आणि त्यांनी आरडा-ओरड सुरू केली. बसवर दगडफेक करून दोन्ही हल्लेखोर पसार झाले आहेत. या हल्ल्यात प्रवासी सुखरूप असून चालकाच्या डोळ्यात काचेचे बारीक तुकडे गेल्याने तो किरकोळ जखमी झाला आहे.\nदरम्यान, घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी तातडीने आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. याप्रकरणी कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होते. मात्र या घटनेने कोपरगावसह अहमदनगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.\nदर्शनासाठी भाविकांच्या संख्येची मर्यादा वाढवावी : आ. राजळे\nBreaking News : सिव्हिल हॉस्पिटलच्या आयसीयू कक्षाला भीषण आग... 25 रुग्ण होरपळले..\nदडपशाही विरुद्धच्या संघर्षात मी तुमच्या बरोबर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://jalgaonlive.news/tag/murder/", "date_download": "2022-01-23T22:02:21Z", "digest": "sha1:EQDWQP2HYEDQH2UOAXMAPCYN7MK7H5NZ", "length": 3767, "nlines": 95, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "murder | Jalgaon Live News", "raw_content": "\nजेवणात उडीद डाळ-भाकरी केल्याचा राग, मुलाने केला बापाचा खून\nदिलीपने स्वप्नीलच्या खुनाची सुपारी दिली : शिंपी समाजबांधवांचा आरोप\nपाळधी महामार्गावर कापूस व्यापाऱ्याची हत्या, हवाल्याच्या पैशांसाठी खून\nब्लेड न दिल्याच्या कारणावरून अल्पवयीन गुन्हेगाराने केला तरुणाचा गेम, दोघे ताब्यात\nधक्कादायक जळगावात पुन्हा मर्डर : चौघुले प्लॉट परिसरात तरुणाची हत्या\nअगोदर घोटला पत्नीचा गळा, नंतर ���्वतःही केली आत्महत्या\nकाकाचा खून करणारा पुतण्या महिनाभरानंतर एलसीबीच्या जाळ्यात\nव्याजाने घेतलेले पैसे परत न देण्यासाठी केला दाम्पत्याचा खून\nकुसुंबा येथील दांपत्याच्या खून प्रकरणाचा उलगडा ; चार जण ताब्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"}
+{"url": "https://tarunbharat.com/dailynews/913818", "date_download": "2022-01-23T21:30:08Z", "digest": "sha1:UPER3LPXPEHU23G7JL2MRYCAIJZMZXPP", "length": 10078, "nlines": 128, "source_domain": "tarunbharat.com", "title": "अरुण आण्णा. . .आमदार हाेण्यापूर्वीच आश्वासन पाळा – तरुण भारत", "raw_content": "\nसत्संगती ही पाप, ताप व दैन्य दूर करते\nअरुण आण्णा. . .आमदार हाेण्यापूर्वीच आश्वासन पाळा\nअरुण आण्णा. . .आमदार हाेण्यापूर्वीच आश्वासन पाळा\nपदवीधर आमदार अरुण अण्णा लाड शेतकऱ्यांना व स्वाभिमानी शेतकरी संघटनेला चोरटी व भुरटी पेटवापेटवीची आंदोलने कशाला करता असं म्हणतात. मी आमदार साहेबांना सांगू इच्छितो चोरटे कोण आहे हे आता ऊस उत्पादक शेतकऱ्याला व तालुक्यातील संपूर्ण जनतेला चांगल माहित झाल आहे. शेतकऱ्यांनीच आता आंदोलन हातात घेतले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना कधीही कोणाच्या पाठीवरती वार करत नाही. ती शेतकऱ्यांचे न्याय हक्कासाठी समोरासमोर बोलते, भांडते. आपल्याप्रमाणे पोटात एक आणि ओठात एक नसतं आमदार होण्या पुर्वी दिलेल आश्वासन पाहित्यांदा पाळा मग आराेप करा अस संदिप राजाेबा म्हणाले.\nअरुणअण्णा जर स्वाभिमानी शेतकरी संघटना भुरटी व चोरटी होती तर पदवीधर निवडनुकीच्या वेळी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांच्याकडे आपण कशासाठी गेला होता आपणाला आमदार करण्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सुद्धा वाटा आहे, हे लक्षात ठेवा. आम्हाला चोरटे म्हणता, मग आपण कोण आहात आपणाला आमदार करण्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सुद्धा वाटा आहे, हे लक्षात ठेवा. आम्हाला चोरटे म्हणता, मग आपण कोण आहात जनतेला सांगा, शेतकर्यांना सोबत घेऊनच स्वाभिमानी शेकतकरी संघटनेनी आंदोलन केली आहेत. म्हणूनच आज चारशे रुपये वरून ३२०० रुपयापर्यंत एक रकमी उसाचा दर शेतकरी घेतो हे पण लक्षात असू द्या. आमदार होण्यापूर्वी शेतकऱ्यांना एक रकमी एफ आर पी देतो असे कारखान्याचे उपाध्यक्ष उमेश जोशी यांनी आपल्या व कारखाना प्रशासनाच्यावतीने घेण्यात आलेल्या बैठकीत प्रसारमाध्यमांच्या समोर १८ नोव्हेंबर सांगीतल हाेत. हे विसरला काय असा सवाल राजाेब��ं यांनी करीत चोरटे भुरटे व फसवे हे कोण आहेत हे जनतेने आता ओळखलं आहे.\nशेतकऱ्याला चांगलं कळतं आपल्या उसाचे बिल एक रक्कम मिळाल्यानंतर कुठे व कसे खर्च करायच, तुम्ही शेतकऱ्यांचा ऊस निम्मा तुटल्यानंतर शेतकऱ्यांच्या कडून दोन किंवा तीन टप्प्यांमध्ये बिल मिळाले तरी चालतं हे जबरदस्तीने लिहून घ्यायचं बंद करा. शेतकऱ्याला खिंडीत अडवायचं बंद करा शुगर केन कंट्रोल कायदा आम्हालाही व शेतकऱ्यांच्या पोरांना कळतो त्यासाठी तुमची शिकवणी लावायची गरज नाही. शेतकऱ्यांच्या साठी चळवळ उभा करणार असाल तर आम्हाला तुमच्या सोबत काम करायला सुद्धा आवडेल. मात्र एफआरपी देणेचा शब्द दिला ताे आता पाळा अस राजोबा म्हणाले.\nखासदार उदयनराजेंचा झटका, बहुउद्देशीय ग्रेड सेपरेटरचे केले अचानक उद्घाटन\nकर्नाटक : ‘कृषी संजीवनी’ मोबाइल टेस्टिंग लॅब वाहनांचे अनावरण\n”इथं विरोधकांकडून समोरच्याला नेस्तनाबूत करण्याची संस्कृती”\nसांगली जिल्ह्यातील ११३ कोटींचे रखडलेले प्रकल्प मार्गी\nसांगली : गल्लीबोळात आग विझविण्यासाठी धावणार आता ‘आयुष फायर बाईक’\nरत्नागिरी : कोकण मार्गावर धावताहेत ९ रेल्वेगाड्या\nअंगणवाडी सेवकांचे प्रश्न सोडविण्याची मागणी\nमार्केट यार्डातील शेती औषध गोदामास आग\nसाताऱ्यात वाढतोय लुंगीचा ट्रेंड\nत्सुनामीनंतर टोंगा देशाला मदतीचा ओघ सुरू\nलातुरात महाविद्यालयीन विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला\nमेदवेदेव्ह, सबालेंका, कॉलिन्स चौथ्या फेरीत\nराज्याच्या अनेक भागात पावसाची हजेरी\nगेल्या पाच वर्षांत ६० टक्के आमदारांनी पक्षांतर करत गोमंतकियांना फसवले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/tag/covid-effect/", "date_download": "2022-01-23T21:18:56Z", "digest": "sha1:QVOYALX77UTIHT45ZU4JUZU7ICNNYOE5", "length": 4770, "nlines": 44, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " covid effect Archives - InMarathi", "raw_content": "\nबूस्टरचा फायदा होण्याची WHOलाच खात्री नसेल तर…\nत्यामुळे एकंदरित हा सगळा गोंधळ लक्षात घेता तुम्ही बुस्टर डोस घेणार की नाही तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.\nकापडी, सर्जिकल की आणखी काही; ओमायक्रॉनला रोखण्यासाठी नक्की कोणता मास्क प्रभावी\nओमायक्रॉनचा धोका नेमका कसा रोखता येईल मास्क घालूनही कोरोना झाला या तक्रारींचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न तज्ञांनी केला आहे.\n‘बूस्टर डोस’ डोस घ्यावा का नोंदणी कशी करावी वाचा, तुमच्या मनात��ल प्रश्नांची उत्तरं\nया डोसला कोविड १९ प्रिकॉशन डोस म्हणलं गेलं आहे. १० जानेवारी २०११ पासून देशभरात या प्रिकॉशनरी डोसची सुरवात होणार आहे.\nफक्त लॉकडाउनच्या काळात नव्हे, ‘वर्क फ्रॉम होम’ची सुविधा कायम स्वरूपी देणाऱ्या ५ कंपन्या\nही संकल्पना काही नवीन नाही, याआधी देखील काही कंपनी यावर काम करत होती, परंतु कोरोना नंतर बहुतांश कंपन्या घरून काम करण्यास प्राधान्य देत आहेत.\nपडदा उघडतोय…यापैकी कोणता सिनेमा मोठ्या पडद्यावर बघायला तुम्ही उत्सुक आहात\nबॉलिवूडकरांबद्दलचं प्रेक्षकांचं मत तितकंसं चांगलं नसून आता मोठं बॅनर किंवा मोठ्या स्टारचं नाव पाहून लोकं सिनेमा बघायचा जायची शक्यता कमी आहे.\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/tag/vaccination-india/", "date_download": "2022-01-23T21:43:12Z", "digest": "sha1:WYLMDBWG2BZM5TFP3R7OZLCLY7QMQ5RU", "length": 3345, "nlines": 34, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " vaccination india Archives - InMarathi", "raw_content": "\nबुस्टर डोसचा बहाणा; हा स्कॅम तुमचं बँक अकाऊंट रिकामं करू शकतो\n‘बूस्टर डोस’ सुद्धा पूर्णपणे मोफत असल्याची माहिती केंद्र सरकारने आधीच दिली आहे. तरीसुद्धा नागरिकांनी अशा जाळ्यात अडकणं ही आश्चर्याची बाब आहे.\nपोलिओ आणि कोव्हिड लशीकरणाची रवीश कुमार यांच्याकडून तुलना..काय घडलंय वाचा\nJune 22, 2021 June 22, 2021 इनमराठी टीम 287 Views 0 Comments cowaxin, NDTV, ravishkumar, vaccination india, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, नरेंद्र मोदी, पत्रकार, पोलिओ लस, भाजप सरकार, रवीशकुमार, लसीकरण\nभारताने आज स्वतःची लस बनवली आहे अनेक लोकांनी पहिले डोस घेतले देखील आहे अनेकजण लसीच्या प्रतीक्षेत आहेत, लवकरच लसीकरण होईल\nकोवॅक्सिन लशीच्या निर्मितीत गाईच्या वासराचे रक्त वापरतात का नेमकं तथ्य जाणून घ्या\nलसीच्या निर्मितीपासून ते लसीकरण सुरु झाल्यांनतर अनेक मुद्द्यांवरून राजकरण होत आहे सामान्य जनता मात्र लसीकरणाची वाट बघत आहेत\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://www.islamdarshan.org/search?updated-max=2018-01-10T00:49:00%2B05:30&max-results=7&start=7&by-date=false", "date_download": "2022-01-23T21:11:44Z", "digest": "sha1:LIKPYDPN5MSK5HFTH5CRS25Y73DYBWQR", "length": 15691, "nlines": 138, "source_domain": "www.islamdarshan.org", "title": "Islamdarshan", "raw_content": "\nblog ebooks hadees quran Quran video ramazan taravih video आधारस्तंभ इस्लामी व्यवस्था एकेश्वरवाद परीचय प्रवचने प्रेषित मुस्लिम पर्सनल लॉ मूलतत्वे राजकीय तत्वप्रणाली साहबी स्त्री आणि इस्लाम\nपालनकर्त्याच्या महानतेचे सत्य केवळ तोच जाणतो\n- निसार मोमीन, पुणे.\n‘‘कुरआनमध्ये म्हटले आहे की, ‘मी मातीपासून एक मानव बनविणार आहे. मग त्याला पूर्णपणे बनविन आणि त्यात माझा आत्मा फुंकीन. तेव्हा तुम्ही त्याच्यासमोर नतमस्तक व्हा.’’ (कुरआन ३८:७१-७२) याचा अर्थ मनुष्यात जो आत्मा फुंकला गेला आहे तो खरे तर ईश्वरी गुणाचे एक प्रतिबिंब किंवा छाया आहे. जीवन, ज्ञान, सामर्थ्य, निश्चय, अधिकार आणि इतर सर्व वैशिष्ट्ये मनुष्यात सापडतात. त्यांचा सर्वांचा मिळून आत्मा बनतो. मनुष्यरूपी आत्म्याचा सन्मान व्हावा.’’ (शोधन,११-९- २०१७)\nवास्तविक अल्लाहने ‘स्वत:चा’ आत्मा आदममध्ये फुंकला नाही तर ‘स्वनिर्मित’ आत्मा फुंकला. कुरआनचे भाषांतर ‘अहसनुल कुरआन’मध्ये आहे की, याचा अर्थ तो आत्मा ज्याचा स्वामी मी (अल्लाह) आहे, माझ्याशिवाय त्यावर कुणी अधिकार बाळगीत नाही. नि:संशय अल्लाहचे दैवी गुणधर्म (अस्मा व सिफात) विश्वातील कोणतीही सजीव-निर्जीव वस्तू धारण करू शकत नाही. कारण अल्लाहच्या दैवत्वात कुणी भागीदार नाही, जे कुणी याभागीदारीचा दावा करतात ते ‘मुश्रिक’ आहेत आणि या भागीदारीला ‘शिर्क’ म्हणतात, जो घोर अपराध आहे, ज्याला अल्लाह कधीच माफ करीत नाही. काही सूफी मताचे लोक अल्लाहच्या दैवी गुणधर्मांना मनुष्यात असण्याचा प्रसार करतात, त्याला ते छाया, सया, प्रतिबिंब आदी विशेषणे लावून आपल्या खोट्या श्रद्धेचा प्रचार करतात. त्याला ते ‘वहदतुल वजूद’ (प्रत्येक गोष्टीत / वस्तूत ईश्वराचा अंश असणे) आणि ‘हुलूल’ (माणसाने ईश्वरामध्ये प्रवेश होणे) म्हणतात. हा अकीदा (श्रद्धा) इस्लामच्या मूलभूत श्रद्धेविरूद्ध आहे. हा अकीदा खऱ्या ‘अहले सुन्नत वल जमात’चा अजिबात नाही. कुरआनच्या आयतींचा अन्वयार्थ व भ्रष्टीकरण झालेले स्पष्टीकरण होय. जर अल्लाह एखाद्या जीवंत वा मृत वस्तूत प्रवेश करीत असेल किंवा मनुष्याचे अल्लाहत प्रवेश होणे असेल तर तौहीदचा अर्थ काय तौहीद म्हणजे एकेश्वरवाद. अल्लाहच एकमेव ईश्वर आहे, त्याचा कोणी भागीदार नाही. याचा अर्थ काय तौहीद म्हणजे एकेश्वरवाद. अल्लाहच एकमेव ईश्वर आहे, त्याचा कोणी भागीदार नाही. याचा अर्थ काय सूफी याचे सप्रमाण उत्तर देत नाहीत, तर आमच्यावर शरियत बांधिल नसून आम्ही आमच्या स्वत:च्या इबादतीच्या पद्धती शोधून काढल्या आहेत, ज्याद्वारे (तरीकात) प्राप्त करीत असतो. वास्तविक महान अंतिम प्रेषित मुहम्मद (स.) यांनी आणलेली शरियत संपूर्ण जीवनात व मानवजातीकरिताच आहे. सूफी त्यातून अलीफ कसे सूफी याचे सप्रमाण उत्तर देत नाहीत, तर आमच्यावर शरियत बांधिल नसून आम्ही आमच्या स्वत:च्या इबादतीच्या पद्धती शोधून काढल्या आहेत, ज्याद्वारे (तरीकात) प्राप्त करीत असतो. वास्तविक महान अंतिम प्रेषित मुहम्मद (स.) यांनी आणलेली शरियत संपूर्ण जीवनात व मानवजातीकरिताच आहे. सूफी त्यातून अलीफ कसे मानवजातीला सरळमार्ग केवळ आणि केवळ शरियतच देऊ शकते आणि त्याद्वारेच मानवाचा मोक्ष (जन्नत) आहे. हे सत्य कोणी नाकारू शकत नाही.\nलेखक पुढे लिहितात की, ‘‘जीवन, ज्ञान, सामथ्र्य, निश्चय, अधिकार आणि इतर सर्व वैशिष्ट्ये मनुष्यात सापडतात. त्यांचा सर्वांचा मिळून आत्मा बनतो. मनुष्यरूपी अल्लाहचा सन्मान व्हावा.’’ पवित्र कुरआन व हदीस ग्रंथात असे एखादे सप्रमाण वचन आले आहे का, ज्यात आत्म्याची व्याख्या वर दिल्याप्रमाणे असावी जर नसेल तर ती एक मानवी कल्पना व मानवनिर्मित अंदाजच म्हणावा लागेल. आत्मा व मनुष्य या दोन विभक्त गोष्टी आहेत. लेखकाने ‘मनुष्यरूपी आत्मा’ ही संज्ञा वापरली आहे. ती आक्षेपार्ह वाटते. कारण मनुष्य आत्म्याचे रूप घेत नाही ना आत्मा मनुष्याचे रूप घेतो. मनुष्य मरण पावल्यावर केवळ शरीर उरते. आत्मा मात्र वेगळा होतो. आत्म्याविषयी पवित्र कुरआनमध्ये आणि हदीसमध्ये जे काही वर्णन आले आहे तेवढीच माहिती शरियतनुसार अधिकृत आहे. यहुद्यांनी जेव्हा एकदा आत्म्याविषयी प्रेषित मुहम्मद (स.) यांच्याकडे विचारणा केली तेव्हा ‘बनी इस्राईल’ या सूरहमध्ये आयत अवतरली. (हदीस सही बुखारी) ‘‘आणि हे लोक तुम्हाला आत्म्यासंबंधी प्रश्न विचारतात, तुम्ही उत्तर द्या की आत्मा माझ्या पालनकर्त्याच्या हुकूमाने आहे आणि तुम्हाला जे ज्ञान देण्यात आले आहे ते अत्यल्प आहे. (कुरआन १७:८५) पवित्र कुरआनचे भाष्यकार मुहम्मद जूनागढी यांनी ‘अहसानूल बयान’मध्ये या आयतीचे वर्णन करताना लिहिले आहे की, या आयतीचा अर्थ हा आहे की तुमचे ज्ञान अल्लाहच्या ज्ञानाच्या तुलनेत फारच अल्प आहे आणि हा आत्मा ज्याच्या बाबतीत तुम्ही विचारत आहात त्याचे ज्ञान तर अल्लाहने प्रेषितांसमवेत कुणालाच दिले नाही. बस्स जर नसेल तर ती एक मानवी कल्पना व मानवनिर्मित अंदाजच म्हणावा लागेल. आत्मा व मनुष्य या दोन विभक्त गोष्टी आहेत. लेखकाने ‘मनुष्यरूपी आत्मा’ ही संज्ञा वापरली आहे. ती आक्षेपार्ह वाटते. कारण मनुष्य आत्म्याचे रूप घेत नाही ना आत्मा मनुष्याचे रूप घेतो. मनुष्य मरण पावल्यावर केवळ शरीर उरते. आत्मा मात्र वेगळा होतो. आत्म्याविषयी पवित्र कुरआनमध्ये आणि हदीसमध्ये जे काही वर्णन आले आहे तेवढीच माहिती शरियतनुसार अधिकृत आहे. यहुद्यांनी जेव्हा एकदा आत्म्याविषयी प्रेषित मुहम्मद (स.) यांच्याकडे विचारणा केली तेव्हा ‘बनी इस्राईल’ या सूरहमध्ये आयत अवतरली. (हदीस सही बुखारी) ‘‘आणि हे लोक तुम्हाला आत्म्यासंबंधी प्रश्न विचारतात, तुम्ही उत्तर द्या की आत्मा माझ्या पालनकर्त्याच्या हुकूमाने आहे आणि तुम्हाला जे ज्ञान देण्यात आले आहे ते अत्यल्प आहे. (कुरआन १७:८५) पवित्र कुरआनचे भाष्यकार मुहम्मद जूनागढी यांनी ‘अहसानूल बयान’मध्ये या आयतीचे वर्णन करताना लिहिले आहे की, या आयतीचा अर्थ हा आहे की तुमचे ज्ञान अल्लाहच्या ज्ञानाच्या तुलनेत फारच अल्प आहे आणि हा आत्मा ज्याच्या बाबतीत तुम्ही विचारत आहात त्याचे ज्ञान तर अल्लाहने प्रेषितांसमवेत कुणालाच दिले नाही. बस्स इतके समजा की, हा माझ्या पालनकत्र्याचा हुकूम आहे आणि माझ्या पालनकर्त्याच्या महानतेपैकी आहे, ज्याचे सत्य केवळ तोच जाणतो.\nसुबोध कुरआन खंड क्र. १ (पान १ ते १४३).\n\"अल्लाहच्या नावाने, जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे'' १. अल्फातिहा परिचय शीर्षक : या प्रथम सूरहचे (अध्याय) नाव &quo...\nनेतृत्वाचे प्रकार आणि त्यातील फरक\nआणि (आठवण करा) जेव्हा तुमच्या पालनकर्त्याने दूतांना सांगितले की, ’’मी पृथ्वीवर एक खलीफा (माझा प्रतिनिधी) बनविणार आहे.’’ (तेव्हा त्या दुतांनी...\nसटीप मराठी भाषांतर मौलाना सय्यद आला मौदूदी (यांच्या सटीप उर्दू भाषांतरावरून) मराठी भाषांतर अब्दुल जबार कुरैशी कुतुबुद्दिन हुसैन...\n- मुहम्मद फारूक खान - मानवास जीवन मिळाले. त्यास या जीवनाचा अनुभव देखील होतो, मात्र असे लोक बोटावर मोजण्याइतकेच आढळतील ज्यांनी या जीवना...\n- सय्यद अबुल आला मौदूदी या पुस्तिकेत एकेश्वरत्व सोदाहरण स्पष्ट करून सांगण्यात आले आहे आणि मनुष्याच्या विनाशाचे, अन्याय, ...\nएकेश्वरत्व आणि प्रेषित्वाची साक्ष\n``मी साक्ष देतो की, अल्लाहशिवाय कोणीही पूज्य नाही आणि याचीही साक्ष देतो की, आदरणीय मुहम्मद (स.) अल्लाहचे दास आणि पैगंबर आहेत.'' दोन ...\nइद मिलन निमित्त सर्वधर्मीय विचारवंतांचे मौलिक विचार\n'मेराज' चे वास्तव: आदरणीय प्रेषित मुहम्मद (स.) यांना ईश्वरी सान्निध्य आणि मार्गदर्शन\nमुळात असा नियमच आहे की, सत्याच्या विरोधकांचे अत्याचार आपल्या संपूर्ण मर्यादा ओलांडतात आणि अत्याचारपीडितांचा आत्मा तळतळून हाक देतो की, ...\nपारा १ - भाग १ पारा १ - भाग २ पारा १ - भाग ३ पारा २ - भाग १ पारा २ - भाग २ पारा २ - भाग ३...\nरमजान, चंद्रकोर आणि गैरसमज\nमशीद, मदरसे, मुस्लिमांच्या लग्नपत्रिका, काही मुस्लिम देशांचे ध्वज आणि मुस्लिम समाजाचा प्रतीकात्मक उल्लेख करण्यासाठी सर्वसाधारणपणे चंद्रक...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.livemarathi.in/there-is-no-omicron-patient-in-the-country-health-minister/", "date_download": "2022-01-23T21:40:12Z", "digest": "sha1:P7Z6V7KE5HTW3HK7WXRAV6JXPJGA6M6C", "length": 10263, "nlines": 97, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "देशात ओमिक्रॉनचा एकही रुग्ण नाही : आरोग्यमंत्री | Live Marathi", "raw_content": "\nHome आरोग्य देशात ओमिक्रॉनचा एकही रुग्ण नाही : आरोग्यमंत्री\nदेशात ओमिक्रॉनचा एकही रुग्ण नाही : आरोग्यमंत्री\nनवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या ओमीक्रॉन विषाणूमुळे साऱ्या जगात चिंतेचे वातावरण असताना भारत सरकारने याबाबत उपाययोजना आखण्यास सुरूवात केली आहे. दरम्यान, देशात अद्याप तरी ओमिक्रॉनचा एकही रुग्ण नसल्याची दिलासादायक माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी आज (मंगळवार) राज्यसभेत दिली.\nसंसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. राज्यसभेत बोलताना मनसुख मांडवीय यांनी देशात ओमिक्रॉनचा एकही रुग्ण अद्यापतरी आढळलेला नाही, असे सांगितले. आतापर्यंत १६ देशांमध्ये ‘ओमिक्रॉन’ व्हेरियंटचा संसर्ग पोहोचला आहे. दक्षिण आफ्रिका, बॉट्सवाना, ब्रिटन, नेदरलंड, जर्मनी, हाँगकाँग, इटली, बेलजियम, इस्रायल, डेन्मार्क, ऑस्ट्रिया, झेक रिपब्लिक, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, पोर्तुगाल आणि स्पेन या देशांमध्ये ‘ओमिक्रॉन’चा संसर्ग झाल्याचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे या देशांतून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावरच कडक तपासणी कऱण्याचा निर्णय अनेक देशांनी घेतला आहे.\nPrevious articleपराग अग्रवाल ‘ट्विटर’चे नवे सीईओ\nNext article…तरच कोल्हापुरात प्रवेश : जिल्हाधिकारी\nजिल्ह्यात चोवीस तासात ‘७२��’ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह…\nजिल्ह्यात चोवीस तासात ३६७ जण कोरोनामुक्त : ७२६ जण पॉझिटिव्ह\nजिल्ह्यात मागील चोवीस तासात ‘५७६’ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह…\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार प्रेरणादायी : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर\nकुरुंदवाड (प्रतिनिधी) : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कार्य आणि नेतृत्व शब्दात सामावणे अशक्य आहे. त्यांचे विचार पुढील पिढ्यांना देखील प्रेरणा देत राहतील. सामान्य माणसांच्या प्रश्नांवर प्रत्यक्ष मैदानात झुंजणाऱ्या,सर्वसामान्य माणसांचा ते बुलंद आवाज होते. देशाच्या...\nबेरकळवाडी गावाला ‘गोकुळ’ च्या संचालकांची भेट…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या मार्गदर्शनाखाली करवीर तालुक्यातील बेरकळवाडी गावाला संचालकांनी भेट दिली. या गावात गुजरात व हरियाणा राज्यातून जातिवंत ४८ म्हैशी खरेदी केलेल्या असून त्यांच्या पासून जन्मलेली मादी वासरे,...\nबिटकॉईनमध्ये गुंतवणुकीदाराची २० लाखांची फसवणूक : तिघांवर गुन्हा दाखल\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करायला लावून केदार रानडेसह अन्य दोघांनी २० लाखांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी सुहास नागन्नावार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजरामपुरी पोलीस ठाण्यात केदार रानडेसह अन्य दोघां विरोधात...\nजिल्ह्यात चोवीस तासात ‘७२३’ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात ७२३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात दोघांचा मृत्यू झाला असून ४२२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – ३११, आजरा –...\nशिवसेनेतर्फे मोफत युनिव्हर्सल पासचे वाटप : रविकिरण इंगवले\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कोरोनाचे दोन डोस पूर्ण झालेल्या नागरिकांना विनामूल्य कोरोना डोसचे प्रमाणपत्र (युनिव्हर्सल पास) विनामूल्य देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. अशी माहिती माजी उपमहापौर रविकिरण इंगवले यांनी...\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघ���त...\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘गडहिंग्लज अर्बन’ला भेटला ‘हर्षद मेहता’.. : 13 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली...\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/maharashtra/105-child-labour-free-8505/", "date_download": "2022-01-23T21:17:05Z", "digest": "sha1:6QRBO6P3XNFT4XKZAFGSWY6JJ7W73WJZ", "length": 21220, "nlines": 236, "source_domain": "www.loksatta.com", "title": "१०५ बालमजुरांची पाच वर्षांत सुटका! – Loksatta", "raw_content": "सोमवार, २४ जानेवारी, २०२२\n१०५ बालमजुरांची पाच वर्षांत सुटका\n१०५ बालमजुरांची पाच वर्षांत सुटका\nशहरात हॉटेल, अमृततुल्य, लॉज, गॅरेज अशा विविध ठिकाणी बालमजूर काम करताना दिसतात. गेल्या पाच वर्षांत बालकामगारांसाठी काम करणाऱ्या चाईल्ड लाईन या संस्थेकडे तब्बल बालकामगारांच्या ११०० तक्रारी आल्या आहेत. मात्र याच काळात कामगार आयुक्तालयाकडून फक्त १०८ बालमजुरांची सुटका करण्यात आली आहे.\nशहरात हॉटेल, अमृततुल्य, लॉज, गॅरेज अशा विविध ठिकाणी बालमजूर काम करताना दिसतात. गेल्या पाच वर्षांत बालकामगारांसाठी काम करणाऱ्या चाईल्ड लाईन या संस्थेकडे तब्बल बालकामगारांच्या ११०० तक्रारी आल्या आहेत. मात्र याच काळात कामगार आयुक्तालयाकडून फक्त १०८ बालमजुरांची सुटका करण्यात आली आहे. तक्रारी व सुटका करण्यात मोठी तफावत असल्याचे दिसून येत आहे.\nशहरात गेल्या पाच वर्षांत कामगार आयुक्तालयांकडून सुटका करण्यात आलेल्या बालकामगारांची माहिती ‘द इंडियन एक्सप्रेस’ने माहितीच्या अधिकाराखाली मागितली होती. त्यात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. या विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, २००७ ते २०१२ या काळात १०८ बालकामगारांची सुटका केली आहे. त्याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात ९५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत सहकामगार आयुक्त एस. व्ही. काकडे यांनी सांगितले, की गेल्या पाच वर्षांत सुटका करण्यात आलेल्या बालकामगारांपैकी ७५ टक्के बालकामगारांची सुटका ही छोटय़ा खाद्यपदार्थाच्या दुकानातून केली आहे. बालकामगारांची सुटका करण्यासाठी शासनाने २००६ साली ‘स्पेशल टास्क फोर्स’ची स्थापना केली होती. त्यानंतर या विभागाने अनेक ठिकाणी यशस्वी छापे टाकून बालकामगारांची सुटका केली होती. २००६ मध्ये २० बालकामगारांची सुटका केली होती. मात्र, पुढील काळात सुटका करण्यात आलेल्या बालकामगारांचा आकडा वाढला आहे.\nचाईल्ड लाईन संस्थेच्या संचालिका अनुराधा सहस्रबुद्धे म्हणाल्या, की २००७ पासून आतापर्यंत आमच्या संस्थेकडे अकराशे तक्रारी आल्या आहे. तेवढय़ाच बालकामगारांची सुटका केली आहे. आमच्या हेल्पलाईनकडे दिवसाला बालकामगारांबाबतचे तीन फोन येतात. काही वर्षांपूर्वी पोलीस, कामगार आयुक्तालय, महिला बालकल्याण विभाग आणि समाजसेवी संस्था या सर्वाचा मिळून एक ‘टास्क फोर्स’ स्थापन करण्यात आला होता. सुरुवातीस काही ठिकाणी छापे टाकून चांगली कारवाई करण्यात आली आहे. पण आता म्हणावे असे काम होत नाही. सुटका केलेल्या मुलांची सुटका करून त्यांना सुधारणागृहात पाठवले जाते. मात्र, काही घटनांमध्ये पुन:पुन्हा तेच बालकामगार सापडल्याचेही दिसून आले आहे. कामगार आयुक्तालयाने केलेली कारवाई व आम्ही केलेली कारवाईतील तफावत हीच सद्य:स्थिती काय आहे हे दर्शविते. बालहक्क कार्यकर्त्यां अमिता नायडू म्हणाल्या, की बालकामगारांचा प्रश्न हा लालफितीत अडकलेला आहे. कामगार आयुक्तालयाचे लोक आम्हाला जाणूनबुजून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्याच्याकडे आलेल्या तक्रारीमध्ये काहीच करत नसल्याचे ही दिसून आले आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nमराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.\nऊस आंदोलकांच्या रडारवर एसटी; प्रवाशांची यथेच्छ लूटमार\nभिवंडीत स्वबळावर काँग्रेसचा झेंडा फडकवा-पटोले\nभारत-आफ्रिका एकदिवसीय मालिका : भारताची पाटी कोरी; निसटत्या विजयासह आफ्रिकेचे एकदिवसीय मालिकेत वर्चस्व; चहरची झुंज अपयशी\nमहिला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धा : यजमान भारताचे आव्हान संपुष्टात; १२ फुटबॉलपटू करोनाबाधित झाल्याने चायनीज तैपेईविरुद्धचा सामना रद्द\nटाटा स्टील मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धा : विदित, प्रज्ञानंद पराभूत; अर्जुन अग्रस्थानी\n‘भाजपची आणीबाणी मोडून काढूया’ उद्धव ठाकरे यांचा घणाघात; देशव्यापी पक्षविस्ताराचे शिवसैनिकांना आवाहन\nयंदा कठोर उपाययोजना की लोकानुनय; ‘लोकसत्ता विश्लेषण’ कार्यक्रमातून अर्थसंकल्पाच��� वेध\nमुंबईवर धूलिकणांचे मळभ; तापमानात मोठी घट\nशाळा आजपासून; नियमांबाबत संभ्रम; शिक्षण आणि आरोग्य विभागाच्या धोरणांमध्ये विसंगती\nओमायक्रॉन समूह संसर्गाच्या टप्प्यावर; ‘इन्साकॉग’च्या अहवालातील इशारा\nमध्य वैतरणा धरणावर ऊर्जा प्रकल्पाची निर्मिती; पालिका स्तरावर देशातील पहिला उपक्रम : १०० मेगावॉटची क्षमता\nमुंबईत सुमारे ८८ टक्के रुग्ण ओमायक्रॉनचे; कस्तुरबा प्रयोगशाळेतील जनुकीय अहवालातून स्पष्ट\nप्रसिद्ध अभिनेत्रीची स्तनाच्या कर्करोगाशी झुंज, टक्कल केलेल्या स्थितीत जाहिरातीसाठी केलेले फोटोशूट चर्चेत\nPHOTOS: हाडं गोठवणारी थंडी, सतत पडणारा बर्फ…त्यातूनही लसीकरण सुरूच; आरोग्य कर्मचाऱ्यांच्या चिकाटीला सलाम\nPhotos: बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त कलाकार चेतन राऊत यांनी तब्बल ५० हजार दिव्यांपासून साकारले पोर्ट्रेट\n“मुख्यमंत्री, तुम्ही गप्प का काटकसरीच्या नावाखाली शेतकर्यांचाच गळा घोटला जात असेल तर…”; राजू शेट्टींचा इशारा\nशिवसेनेचा बालेकिल्ल्यातच एकनाथ खडसेंना धक्का, बोदवड नगरपंचायतीवर फडकवला भगवा; गिरीश महाजनही अपयशी\nभाजपाच्या १२ आमदारांच्या निलंबनाच्या याचिकेवरील निर्णय सुप्रीम कोर्टाने ठेवला राखून; ठाकरे सरकारवर ओढले ताशेरे\n“३ लाख से मेरा क्या होगा…”, आयुष शर्मावर आली लोन घेण्याची वेळ\nआयफोनच्या रिंगटोनची नक्कल करणारा हा ‘टॅलेंटेड पोपट’ होतोय VIRAL, ऐकून तुम्हीही व्हाल हैराण\nसात महिने शिक्षणकार्य अव्याहत; सातारा येथील शिक्षक बालाजी जाधव यांचे विशेष प्रयत्न\nकोल्हापुरात बिटकॉईनमधून १८० टक्के परताव्याची जाहिरात, ५८ लाखांनंतर पुन्हा २० लाखांच्या फसवणुकीचा प्रकार उघड\nमिरा भाईंदरमध्ये वादळाचं थैमान, उत्तन येथे नांगर मोडून बांधलेल्या बोटी समुद्रात बुडाल्या\nचोर रूग्ण बनून दवाखान्यात आला, भाईंदरमध्ये महिला डॉक्टरवर प्राणघातक हल्ला करून लूट\n“मी देखील गुन्हेगार आहे, कारण…”, बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिनी बोलताना उद्धव ठाकरे यांचं मोठं वक्तव्य\nवापरायचं आणि फेकून द्यायचं हीच भाजपाची नीती, यांचं डिपॉझिट जप्त व्हायचं, तेव्हा… : उद्धव ठाकरे\n…तर ‘शिवाजी न होता, तो सबकी सुन्नत होती’ हे वक्तव्य वेगळ्या प्रकारे लिहावं लागलं असतं : संजय राऊत\nलिपिकाने चुकून एक शून्य टाकला अन् सरकारकडून ३.५ चे ३५ कोटी मंजूर, नागपूरच्या मेयो रुग्णालयात नेमकं काय घडलं\nएकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; शिवसैनिक सुमंत रुईकरांच्या घराचे भूमिपूजन; तिरुपतीला जाताना गमावला होता जीव\n“आजचा दिवस महत्त्वाचा आहे, विरोधकांनी राजभवनाच्या मुख्य दारात थांबून…” ; संजय राऊतांचं विधान\nसात महिने शिक्षणकार्य अव्याहत; सातारा येथील शिक्षक बालाजी जाधव यांचे विशेष प्रयत्न\nकोल्हापुरात बिटकॉईनमधून १८० टक्के परताव्याची जाहिरात, ५८ लाखांनंतर पुन्हा २० लाखांच्या फसवणुकीचा प्रकार उघड\nमिरा भाईंदरमध्ये वादळाचं थैमान, उत्तन येथे नांगर मोडून बांधलेल्या बोटी समुद्रात बुडाल्या\nचोर रूग्ण बनून दवाखान्यात आला, भाईंदरमध्ये महिला डॉक्टरवर प्राणघातक हल्ला करून लूट\n“मी देखील गुन्हेगार आहे, कारण…”, बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिनी बोलताना उद्धव ठाकरे यांचं मोठं वक्तव्य\nवापरायचं आणि फेकून द्यायचं हीच भाजपाची नीती, यांचं डिपॉझिट जप्त व्हायचं, तेव्हा… : उद्धव ठाकरे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.nilkantheshwarsamachar.page/2020/07/SGUFIC.html", "date_download": "2022-01-23T21:43:57Z", "digest": "sha1:YKDH2IIJMCWBJMIQ5A3Q4IEXLLFWYV5Q", "length": 7088, "nlines": 33, "source_domain": "www.nilkantheshwarsamachar.page", "title": "लाच मागीतल्याप्रकरणी गटविकास अधिकारी अंकुश चव्हाण यांच्यासह ग्रामसेवकावर गुन्हा दाखल", "raw_content": "\nलाच मागीतल्याप्रकरणी गटविकास अधिकारी अंकुश चव्हाण यांच्यासह ग्रामसेवकावर गुन्हा दाखल\nJuly 15, 2020 • विक्रम हलकीकर\nलाच मागीतल्याप्रकरणी गटविकास अधिकारी अंकुश चव्हाण यांच्यासह ग्रामसेवकावर गुन्हा दाखल\nउदगीर : पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अंकुश चव्हाण व कुमदाळ-हेर ता. उदगीर ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी प्रल्हाद सूर्यवंशी यांच्याविरुद्ध दहा हजाराची लाच मागितल्याप्रकरणी येथील शहर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nयाबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, कुमदाळ-हेर ता. उदगीर येथील प्राप्त मुळ तक्रारीवरून सापळा रचून कार्यवाही दरम्यान यातील लोकसेवक पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अंकूश चव्हाण दि.2 जुलै रोजी पंचासमक्ष ठरलेले तक्रारदारांचे कुमदाळ ग्रामपंचायतीच्या चौदाव्या वित्त आयोग अंतर्गत पाणी पुरवठ्याच्या मोटारीचे 59 हजार बील व अंगणवाडी साहित्याचे 11,200 बिलाच्या प्��स्तावावर सही करण्यासाठी व यापूर्वी काढलेल्या एलईडीचे 1 लाख 48 हजार असे एकूण तीन लाखाच्या बिलाच्या दोन टक्के प्रमाणे लाचेची मागणी केली.\nसदर लाचेची रक्कम तीन जुलै रोजी देण्यासाठी गेले असता सदर रक्कम गटविकास अधिकारी यानी ग्रामसेवकास देण्यास सांगितले. त्याप्रमाणे तक्रारदार यानी दि.4 जुलै रोजी 11.15 मिनीटाला ग्रामसेवक प्रल्हाद सूर्यवंशी यांची पंचायत समिती येथे पंचासमक्ष भेट घेऊन गटविकास अधिकारी चव्हाण यांनी सांगितल्याप्रमाणे आपण दहा हजार रुपये साहेबांना देऊ असे म्हणून लाचेची मागणी केली.\nठरलेली लाचेची रक्कम घेण्याचा संशय आल्याने जाणून बुजून टाळले म्हणून या दोघांविरुद्ध कायदेशीर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक कुमार दराडे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nदि.2 जुलैपासून लाचलूचपत प्रतिबंध विभागाच्या विभागाच्यावतीने या प्रकरणातील चौकशी करून सर्व पुरावे गोळा केले. ठोस पुरावे मिळाल्यानंतर व सदर लाचेची मागणी केल्याचे निदर्शनास आल्यानंतर तक्रार देऊन गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे दराडे यांनी सांगितले. या पथकात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपाधीक्षक बेद्रे, पोलीस निरीक्षक बाबासाहेब काकडे, मोहन सुरवसे, रूपाली भोसले, शिवा कच्छवे, आशिष क्षीरसागर, महाजन यांचा समावेश होता.\nश्री हावगीस्वामी महाविद्यालयातील बारावीच्या निकालाची उज्ज्वल परंपरा कायम.\nJuly 17, 2020 • विक्रम हलकीकर\n*महाराष्ट्र महाविद्यालयात कृषी दिनानिमित्त वृक्षारोपन\nJuly 01, 2021 • विक्रम हलकीकर\nमतदार यादीतील नाव वगळणे, समाविष्ठ करणे व दुरुस्ती करुन घेण्याचे आवाहन\nउदगीर शहरामध्ये पर्यावरण,आरोग्य संवर्धन आणि प्रदूषमुक्तीसाठी आयोजित भव्य सायकल रलीमध्ये उदगीरकरांनी सहभागी व्हावे मुख्याधिकारी भारत राठोड\nबेवारस पडलेल्या इसमाचा जीव वाचविला : माजी नगरसेवक अहमद सरवर यांची तत्परता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.vishwamarathiparishad.org/vishwasanvad", "date_download": "2022-01-23T21:03:52Z", "digest": "sha1:SADWFG6XL5SN6ERIZJF4RVQLKVYZAHHQ", "length": 3651, "nlines": 80, "source_domain": "www.vishwamarathiparishad.org", "title": "विश्व संवाद | मुलाखत व विचारमंथन मालिका", "raw_content": "\nविश्व मराठी फाऊंडेशन संचलित\nसक्षम... संपन्न... समृद्ध.. वैश्विक मराठी ब्रॅंड\nविश्व संवाद - नोंदणी अर्ज\nजगभरातील मराठी साहित��य, संस्कृती व उद्योजकता क्षेत्रांतील मान्यवरांच्या मुलाखती व विचारमंथनाची ऑनलाईन मालिका....\nधन्यवाद... कार्यक्रमाची Zoom Meeting लिंक आपल्या व्हॉटसअप क्रमांकावर पाठविण्यात येईल\nविश्वसंवाद उपक्रमातील आतापर्यंतचे कार्यक्रम\n9) आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे यांची मुलाखत\n8) श्री. चेतन रायकर यांची मुलाखत\n7) डॉ. आर्या जोशी यांची मुलाखत\n6) नीलिमा बोरवणकर यांची मुलाखत\n4) इंदुमती जोंधळे यांची मुलाखत\n3) कमलताई परदेशी यांची मुलाखत\n2) डॉ. सदानंद मोरे यांची मुलाखत\n1) डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांची मुलाखत\n६२२, जानकी रघुनाथ, पुलाची वाडी,\nझेड ब्रिज जवळ, डेक्कन जिमखाना,\nपुणे, महाराष्ट्र - ४११००४\nवेळ: सकाळी ११ ते सायं. ७\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://www.islamdarshan.org/2018/03/blog-post_31.html", "date_download": "2022-01-23T22:42:15Z", "digest": "sha1:K36RTOHZ3NZDJ3PDMGIW7XFCHRPAUEPV", "length": 16894, "nlines": 155, "source_domain": "www.islamdarshan.org", "title": "पश्चात्ताप आणि क्षमायाचना | Islamdarshan", "raw_content": "\nसुबोध कुरआन खंड क्र. १ (पान १ ते १४३).\n\"अल्लाहच्या नावाने, जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे'' १. अल्फातिहा परिचय शीर्षक : या प्रथम सूरहचे (अध्याय) नाव &quo...\nनेतृत्वाचे प्रकार आणि त्यातील फरक\nआणि (आठवण करा) जेव्हा तुमच्या पालनकर्त्याने दूतांना सांगितले की, ’’मी पृथ्वीवर एक खलीफा (माझा प्रतिनिधी) बनविणार आहे.’’ (तेव्हा त्या दुतांनी...\nसटीप मराठी भाषांतर मौलाना सय्यद आला मौदूदी (यांच्या सटीप उर्दू भाषांतरावरून) मराठी भाषांतर अब्दुल जबार कुरैशी कुतुबुद्दिन हुसैन...\nमाननीय अब्दुल्लाह इब्ने उमर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘अल्लाह दासाचा पश्चात्ताप शेवटच्या श्वासापूर्वीपर्यंत कबूल करतो.’’ (हदीस : तिर्मिजी)\nस्पष्टीकरण : जर एखाद्याने आपले संपूर्ण जीवन दुष्कर्मांत व्यतीत केले असेल परंतु\nमृत्यूपूर्वीच्या बेशुद्धावस्थेअगोदर त्याने खऱ्या मनाने अल्लाहपाशी पश्चात्ताप व्यक्त केला तर सर्व पाप धुतले जातील. शेवटचा श्वास घेण्यापूर्वीच्या अवस्थेत (म्हणजे प्राण निघून जाण्याच्या स्थितीत), त्या वेळी जर क्षमा मागील तर त्याला क्षमा केली जाणार नाही. म्हणूनच मरण डोळ्यांपुढे दिसण्यापूर्वी मनुष्याने पश्चात्ताप व्यक्त करावा.\nमाननीय इब्ने यसार (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘लोकहो अल्लाहपाशी आपल्या दुष्कर्मांची क्षमा मागा आणि त्याच्याकडे परता. मला पाहा, मी दिवसातून शंभर-शंभर वेळा अल्लाहपाशी मुक्तीची दुआ करतो.’’ (हदीस : मुस्लिम)\nमाननीय अबू जर गिफ्फारी (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले की अल्लाह म्हणतो, ‘‘माझ्या दासांनो मी स्वत:वर अन्यायाला निषिद्ध केले आहे, तेव्हा तुम्हीदेखील एकमेकांवर अन्याय करण्यास निषिद्ध समजा. माझ्या भक्तांनो मी स्वत:वर अन्यायाला निषिद्ध केले आहे, तेव्हा तुम्हीदेखील एकमेकांवर अन्याय करण्यास निषिद्ध समजा. माझ्या भक्तांनो तुमच्यापैकी प्रत्येकजण मार्गभ्रष्ट आहे त्या मनुष्याव्यतिरिक्त ज्याला मी उपदेश करीन. माझ्याकडे उपदेशाची दुआ मागा तेव्हा मी तुम्हाला उपदेश करीन. माझ्या दासांनो तुमच्यापैकी प्रत्येकजण मार्गभ्रष्ट आहे त्या मनुष्याव्यतिरिक्त ज्याला मी उपदेश करीन. माझ्याकडे उपदेशाची दुआ मागा तेव्हा मी तुम्हाला उपदेश करीन. माझ्या दासांनो तुमच्यापैकी प्रत्येकजण उपाशी आहे त्या मनुष्याव्यतिरिक्त ज्याला मी भोजन देईन. तुम्ही माझ्यापाशी रोजी मागा, तेव्हा मी तुम्हाला जेऊ घालीन. माझ्या भक्तांनो तुमच्यापैकी प्रत्येकजण उपाशी आहे त्या मनुष्याव्यतिरिक्त ज्याला मी भोजन देईन. तुम्ही माझ्यापाशी रोजी मागा, तेव्हा मी तुम्हाला जेऊ घालीन. माझ्या भक्तांनो तुमच्यापैकी प्रत्येकजण विवस्त्र आहे त्या मनुष्याव्यतरिक्त ज्याला मी वस्त्र परिधान करीन. तुम्ही माझ्याकडे वस्त्र मागा, मी तुम्हाला वस्त्र नेसवीन. माझ्या भक्तांनो तुमच्यापैकी प्रत्येकजण विवस्त्र आहे त्या मनुष्याव्यतरिक्त ज्याला मी वस्त्र परिधान करीन. तुम्ही माझ्याकडे वस्त्र मागा, मी तुम्हाला वस्त्र नेसवीन. माझ्या भक्तांनो तुम्ही रात्री आणि दिवसा दुष्कर्म करता आणि मी सर्व दुष्कर्म क्षमा करू शकतो, तेव्हा माझ्यापाशी क्षमा मागा, मी तुम्हाला क्षमा करीन.’’ (हदीस : मुस्लिम)\nमाननीय अबू जर गिफारी (रजि.) यांच्या कथनानुसार, मी पैगंबर मुहम्मद (स.) यांना विचारले, ‘‘कोणते काम उत्तम व उच्च दर्जाचे आहे’’ पैगंबर म्हणाले, ‘‘अल्लाहवर ईमान बाळगणे आणि अल्लाहच्या मार्गात जिहाद (धर्मयुद्ध, प्रयत्नांची पराकाष्ठा) करणे.’’ मी विचारले, ‘‘कोणत्या प्रकारचे गुलाम मुक्त करणे अधिक चांगले आहे’’ पैगंबर म्हणाले, ‘‘अल्लाहवर ईमान बाळगणे आणि अल्लाहच्या मार्गात जिहाद (धर्मयुद्ध, प्रयत्नांची पराकाष्ठा) करणे.’’ मी विचारले, ‘‘कोणत्या प्रकारचे गुलाम मुक्त करणे अधिक चांगले आहे’’ पैगंबर म्हणाले, ‘‘अशा गुलामांना मुक्त करणे ज्यांची किंमत अधिक असेल आणि जे आपल्या मालकांच्या दृष्टीने उत्तम असतील.’’ मी विचारले, ‘‘जर हे मी करू शकलो नाही तर काय करू’’ पैगंबर म्हणाले, ‘‘अशा गुलामांना मुक्त करणे ज्यांची किंमत अधिक असेल आणि जे आपल्या मालकांच्या दृष्टीने उत्तम असतील.’’ मी विचारले, ‘‘जर हे मी करू शकलो नाही तर काय करू’’ पैगंबर म्हणाले, ‘‘मग तुम्ही एखादे काम करणाऱ्याची मदत करा. अथवा त्या मनुष्याचे काम करा जो आपले काम उत्तमप्रकारे करू शकत नाही.’’ मी म्हणालो, ‘‘जर हे मी करू शकलो नाही तर’’ पैगंबर म्हणाले, ‘‘मग तुम्ही एखादे काम करणाऱ्याची मदत करा. अथवा त्या मनुष्याचे काम करा जो आपले काम उत्तमप्रकारे करू शकत नाही.’’ मी म्हणालो, ‘‘जर हे मी करू शकलो नाही तर’’ पैगंबर म्हणाले, ‘‘लोकांना त्रास देऊ नका. हा तुमचा ‘सदका’ (दानधर्म) असेल, ज्याचा बदला तुम्हाला मिळेल.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)\nस्पष्टीकरण : ‘अल्लाहवर ईमान बाळगणे’ म्हणजे ‘दीने तौहीद’ म्हणजे इस्लामचा स्वीकार करणे. ‘जिहाद’चा अर्थ आहे जे लोक ‘दीने ह़क’ (इस्लाम) ला नष्ट करण्यासाठी तयार होतील त्यांचा सामना करणे. जर ते ‘दीन’ व त्याच्या अनुयायींना नष्ट करण्यासाठी तलवार उचलतील तर मुस्लिमाचे कर्तव्य आहे की त्यानेदेखील तलवार उचलावी आणि जाहीर करावे की ‘दीन’ आमचे प्राण आणि तुमच्या प्राणांपेक्षा अधिक मौल्यवान आहे. जर तुम्ही त्याचा वध कराल तर आम्ही तुमचा वध करू अथवा स्वत: मरण पत्करू.\nअरबस्थानात गुलामीची प्रथा होती आणि अरबस्थानाच नव्हे तर त्या काळातील संपूर्ण सुसंस्कृत जगात ही निर्भत्र्सना आढळत होती. इस्लामचे जेव्हा पुनरागमन झाले तेव्हा त्याने मानवांना प्रोत्साहन देणे आणि मानवतेच्या समाजात सामील करण्यासाठी गुलामांच्या मुक्ततेला आपल्या कार्यक्रमात सामील केले आणि ते फार मोठे पुण्य असल्याचे निश्चित केले.\nसमाजातील गरजवंत लोकांची मदत करणे आणि एखाद्या मनुष्याचे काम करणे जे तो करू शकत नाही अथवा ओबडधोबड करीत आहे, फार मोठे पुण्य आहे.\nपैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जो मनुष्य इस्लाम स्वीकारलेल्या एखाद्या गुलामाला मुक्त करील तर अल्लाह त���या गुलामाच्या प्रत्येक अवयवाच्या बदल्यात त्या मनुष्याचा प्रत्येक अवयव नरकाच्या आगीपासून सुरक्षित करील.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)\nसुबोध कुरआन खंड क्र. १ (पान १ ते १४३).\n\"अल्लाहच्या नावाने, जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे'' १. अल्फातिहा परिचय शीर्षक : या प्रथम सूरहचे (अध्याय) नाव &quo...\nनेतृत्वाचे प्रकार आणि त्यातील फरक\nआणि (आठवण करा) जेव्हा तुमच्या पालनकर्त्याने दूतांना सांगितले की, ’’मी पृथ्वीवर एक खलीफा (माझा प्रतिनिधी) बनविणार आहे.’’ (तेव्हा त्या दुतांनी...\nसटीप मराठी भाषांतर मौलाना सय्यद आला मौदूदी (यांच्या सटीप उर्दू भाषांतरावरून) मराठी भाषांतर अब्दुल जबार कुरैशी कुतुबुद्दिन हुसैन...\n- मुहम्मद फारूक खान - मानवास जीवन मिळाले. त्यास या जीवनाचा अनुभव देखील होतो, मात्र असे लोक बोटावर मोजण्याइतकेच आढळतील ज्यांनी या जीवना...\n- सय्यद अबुल आला मौदूदी या पुस्तिकेत एकेश्वरत्व सोदाहरण स्पष्ट करून सांगण्यात आले आहे आणि मनुष्याच्या विनाशाचे, अन्याय, ...\nएकेश्वरत्व आणि प्रेषित्वाची साक्ष\n``मी साक्ष देतो की, अल्लाहशिवाय कोणीही पूज्य नाही आणि याचीही साक्ष देतो की, आदरणीय मुहम्मद (स.) अल्लाहचे दास आणि पैगंबर आहेत.'' दोन ...\nइद मिलन निमित्त सर्वधर्मीय विचारवंतांचे मौलिक विचार\n'मेराज' चे वास्तव: आदरणीय प्रेषित मुहम्मद (स.) यांना ईश्वरी सान्निध्य आणि मार्गदर्शन\nमुळात असा नियमच आहे की, सत्याच्या विरोधकांचे अत्याचार आपल्या संपूर्ण मर्यादा ओलांडतात आणि अत्याचारपीडितांचा आत्मा तळतळून हाक देतो की, ...\nपारा १ - भाग १ पारा १ - भाग २ पारा १ - भाग ३ पारा २ - भाग १ पारा २ - भाग २ पारा २ - भाग ३...\nरमजान, चंद्रकोर आणि गैरसमज\nमशीद, मदरसे, मुस्लिमांच्या लग्नपत्रिका, काही मुस्लिम देशांचे ध्वज आणि मुस्लिम समाजाचा प्रतीकात्मक उल्लेख करण्यासाठी सर्वसाधारणपणे चंद्रक...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.livemarathi.in/winter-session-12-opposition-mps-suspended/", "date_download": "2022-01-23T20:44:19Z", "digest": "sha1:P77G6AMX4B5UCWAZU7CARDTZOFVLCEJA", "length": 10536, "nlines": 110, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "हिवाळी अधिवेशन : विरोधी पक्षाचे १२ खासदार निलंबित | Live Marathi", "raw_content": "\nHome राजकीय हिवाळी अधिवेशन : विरोधी पक्षाचे १२ खासदार निलंबित\nहिवाळी अधिवेशन : विरोधी पक्षाचे १२ खासदार निलंबित\nनवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्य��� दिवशी झालेल्या गोंधळाप्रकरकणी विरोधी पक्षाच्या १२ खासदारांना संसदेचे हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आले आहे. सभागृहामध्ये गैरवर्तवणूक करुन कामकाजामध्ये अडथळा आणल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे.\nराज्यसभेच्या अधिवेशनाच्या ११ ऑगस्ट २०२१ च्या दिवशी झालेल्या मान्सून सत्राच्या वेळेस १२ विरोधी खासदारांनी सभागृहाची प्रतिमा मलिन होईल, अशी वर्तवणूक केली. त्यामुळे नियम क्रमांक २५६ नुसार १२ खासदारांना हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीसाठी निलंबित करण्यात आले आहे.\nनिलंबित खासदार खालीलप्रमाणे –\nफुलो देव निताम (काँग्रेस)\nडोला सेन (तृणमूल काँग्रेस)\nशांता छेत्री (तृणमूल काँग्रेस)\nसय्यद नसीर हुसैन (काँग्रेस)\nअखिलेश प्रसाद सिंग (काँग्रेस)\nPrevious articleदत्तवाड येथील हॉटेलमधील जुगार अड्ड्यावर छापा : ८ जणांना अटक\nNext articleआनंदाची बातमी : चोवीस तासात जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा निरंक…\nअन्यथा गोकुळच्या कारभारासंदर्भात सर्व पुराव्यांसह जनतेसमोर जावं लागेल : शौमिका महाडिक\nठाकरे सरकारचे मंत्रिमंडळ बरखास्त करा : चंद्रकांत पाटील\nकळे येथे मनसेचा महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा…\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार प्रेरणादायी : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर\nकुरुंदवाड (प्रतिनिधी) : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कार्य आणि नेतृत्व शब्दात सामावणे अशक्य आहे. त्यांचे विचार पुढील पिढ्यांना देखील प्रेरणा देत राहतील. सामान्य माणसांच्या प्रश्नांवर प्रत्यक्ष मैदानात झुंजणाऱ्या,सर्वसामान्य माणसांचा ते बुलंद आवाज होते. देशाच्या...\nबेरकळवाडी गावाला ‘गोकुळ’ च्या संचालकांची भेट…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या मार्गदर्शनाखाली करवीर तालुक्यातील बेरकळवाडी गावाला संचालकांनी भेट दिली. या गावात गुजरात व हरियाणा राज्यातून जातिवंत ४८ म्हैशी खरेदी केलेल्या असून त्यांच्या पासून जन्मलेली मादी वासरे,...\nबिटकॉईनमध्ये गुंतवणुकीदाराची २० लाखांची फसवणूक : तिघांवर गुन्हा दाखल\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करायला लावून केदार रानडेसह अन्य दोघांनी २० लाखांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी सुहास नागन्नावार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजरामप���री पोलीस ठाण्यात केदार रानडेसह अन्य दोघां विरोधात...\nजिल्ह्यात चोवीस तासात ‘७२३’ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात ७२३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात दोघांचा मृत्यू झाला असून ४२२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – ३११, आजरा –...\nशिवसेनेतर्फे मोफत युनिव्हर्सल पासचे वाटप : रविकिरण इंगवले\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कोरोनाचे दोन डोस पूर्ण झालेल्या नागरिकांना विनामूल्य कोरोना डोसचे प्रमाणपत्र (युनिव्हर्सल पास) विनामूल्य देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. अशी माहिती माजी उपमहापौर रविकिरण इंगवले यांनी...\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘गडहिंग्लज अर्बन’ला भेटला ‘हर्षद मेहता’.. : 13 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली...\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "http://jagdishnews.com/2022/01/12/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2022-01-23T22:26:22Z", "digest": "sha1:ISPMOK23WDTH4JWPLSRKSB6UHINGWKOW", "length": 13767, "nlines": 205, "source_domain": "jagdishnews.com", "title": "आयआयटी साठी निवड झालेल्या कु.सायली संदीप गोंड हिचा कुणबी समाज कर्मचारी सेवा संघाने केला सन्मान ! - Jagdish News", "raw_content": "\nनांदगाव खंडेश्वर मध्ये युवकाने घडवले माणुसकीचे दर्शन \nहिंदुराष्ट्र सेना अकोला द्वारा आयोजीत ई – श्रम कार्ड नोंदणी…\nवीज वितरण कंपनीच्या नियोजनशून्य कारभारामुळे शेतकऱ्याचे हाल\nटिपु सुलतान चौक परीसरात गोवंश कत्तल करणार्या आरोपींना हिवरखेड पोलिसांनी रंगेहात…\nHome आपला विदर्भ आयआयटी साठी निवड झालेल्या कु.सायली संदीप गोंड हिचा कुणबी समाज कर्मचारी सेवा...\nआयआयटी साठी निवड झालेल्या कु.सायली संदीप गोंड हिचा कुणबी समाज कर्मचारी सेवा संघाने केला सन्मान \nयशाचा पासवर्ड मिळविण्यासाठी आत्मविश्वास व घरच्यांची साथ मिळाली \nगिरीश पळसोदकर, जगदिश न्युज खामगांव प्रतिनिधी\nखा���गांव शहरातील व्यवसायिक संदीप श्रीराम गोंड यांची मुलगी कु.सायली संदीप गोंड ची आय.आय.टी.(I.I.T.)रूरकी उत्तराखंड येथे अभ्यासक्रमा करिता निवड झाल्याबद्दल जगद्गुरू संत तुकाराम महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ,स्वामी विवेकानंद व लालबहादुर शास्त्री यांना अभिवादन करून आयोजित छोटेखानी कार्यक्रमात कु.सायली व श्रीराम गोंड,सुनंदा गोंड,संदिप श्रीराम गोंड,वैशाली संदिप गोंड,वनिता लाहुडकर या परिवारातील सदस्यांचा कुणबी समाज कर्मचारी सेवा संघाचे संस्थापक जेष्ठ मार्गदर्शक रामकृष्ण जवकार साहेब, सुभाषराव टाले साहेब,वासुदेव मुऱ्हे साहेब,संस्थापक अध्यक्ष अरूण भगत, संस्थापक सचिव रामेश्वर जोहरी,संस्थापक उपाध्यक्ष ज्ञानेश्वर अढाव,कार्याध्यक्ष लक्ष्मण मुंडे ,कोषाध्यक्ष रविंद्र कापसे,तालुका उपाध्यक्ष नितिन गायगोळ साहेब, सुनिल लाहूडकार साहेब यांच्या हस्ते जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची प्रतिमा भेट देवून सत्कार करण्यात आला. आपल्याकडे कष्ट करण्याची तयारी,आत्मविश्वास व घरच्यांची साथ असेल तर कोणतेही यश शक्य आहे व त्यातूनच आपण आपले ध्येय सहज साध्य करू शकतो.माझ्या आई-बाबांनी आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात व ऑनलाईन क्लासेस च्या काळात माझ्याकडे मोबाईल न देता माझा जो अभ्यासक्रम पूर्ण करून घेतला त्यामुळेच मी हे यश संपादन करू शकले असे मनोगत सायली ने व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थापक सचिव रामेश्वर जोहरी यांनी तर आभार प्रदर्शन संस्थापक कोषाध्यक्ष रविंद्र कापसे यांनी केले.\nPrevious articleसमतेच्या निळ्या वादळाचा इशारा मिळताच मलकापुर नगर पालिका प्रशासन झाले खळबळून जागे \nNext articleसुरेश उतपुरे सर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर \nनांदगाव खंडेश्वर मध्ये युवकाने घडवले माणुसकीचे दर्शन रस्त्यावर सापडलेल्या महत्वपुर्ण कागदपत्रांची बॅग फोनवरून संपर्क करून केली सुपुर्त \nहिंदुराष्ट्र सेना अकोला द्वारा आयोजीत ई – श्रम कार्ड नोंदणी शिबीर संपन्न \nवीज वितरण कंपनीच्या नियोजनशून्य कारभारामुळे शेतकऱ्याचे हाल\nसंपादक : श्री.जगदीश आगरकर\nनांदगाव खंडेश्वर मध्ये युवकाने घडवले माणुसकीचे दर्शन \nहिंदुराष्ट्र सेना अकोला द्वारा आयोजीत ई – श्रम कार्ड नोंदणी...\nवीज वितरण कंपनीच्या नियोजनशून्य कारभारामुळे शेतकऱ्याचे हाल\nतलाठी अनिल अंभोरे यांची तहसील कार्यालयाचे वाॅशरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या \nसौ. जयश्री नामदेव पारस्कर या विवाहितेवर खुनी हल्ला \nअकोल्यातील भावी जिल्हाधिकाऱ्याचा अखेर कोरोनाने घेतला बळी \nया इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो बुलढाणा न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील\nनांदुरा शहर भाजपा महिला आघाडीच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना फळेवाटप...\nनो मास्क नो डील अकोला पोलीस आणि न्यू किराणा धान्य...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-narendra-bandabe-writes-about-for-bahubali-2-movie-5591809-PHO.html", "date_download": "2022-01-23T22:42:35Z", "digest": "sha1:JPOSEONRCV632VMPMMC4Z6EMXEYUDO3I", "length": 22658, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "narendra bandabe writes about for bahubali 2 movie | मिथकांहुनि बाहुबली उत्कट - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nरजनीकांत-शाहरुख-सलमान-आमिर खान आदींच्या कमाईचे विक्रम नुकत्याच प्रदर्शित ‘बाहुबली-२’ने केवळ तीन दिवसांत मोडले. कुणी याला ‘पॅन-इंडिया’अपिल असलेला\nसिनेमा म्हटले, कुणी कथा आणि तंत्रज्ञानकेंद्री सिनेमांचा नवा प्रवाह आला म्हटले. तंत्राधिष्ठित कल्पनाविस्ताराचा हा सर्वोच्च चित्रपटाविष्कार असल्याचेही प्रमाणपत्र अनेकांनी देऊन टाकले. इथे प्रश्न एवढाच आहे की, कमाई आणि व्यावसायिक स्पर्धेच्या पलीकडे जाऊन शतकानुशतके मिथकांच्या प्रभावाखाली असलेलं समाजमन ‘एक्सप्लॉइट’ करताना चित्रपटकर्त्यांनी जुनेच भ्रम पोसले आहेत, मिथक कथांचा वापर करून मानवी संबंधांतले अस्पर्श पैलू उलगडून आशयाच्याही अंगाने वैश्विक पातळीवर घेऊन जाणारी उंची आणि श्रीमंती गाठली आहे, की हा व्यावसायिक चातुर्याचाच भाग अधिक आहे\nया व अशा अनेक प्रश्नांच्या अनुषंगाने चित्रपटाच्या यशामागील कारणांचा शोध घेण्याचा हा प्रयत्न...\nमुंबईत दादरच्या प्रिमियर थिएटरमध्ये ‘बाहुबली-२’ पाहायला गेलेल्या माझ्या मित्राला आलेला हा अनुभव... त्याच्या समोरच्या रांगेत अख्खं एक कुटुंब ‘बाहुबली’ पाहायला आलं होतं. आज्जी-आजोबांपासून पाचएक वर्षांच्या नातवांपर्यंत... १२ जणांनी संपूर्ण एक रांग बूक केली होती. ‘कटाप्पा ने बाहुबली को क्यों मारा’ या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी हे कुटुंब थिएटरात दाखल झालं होतं. ‘कुटुंब रंगलंय बाहुबली’त असा हा रंजक सीन होता. यात जी उत्सुकता पाच वर्षांच्या नातवाच्या डोळ्यात होती, तीच सत्तरएक वर्षांच्या आजीच्या चेहऱ्यावर दिसत होती. अख्खा सिनेमाभर हे कुटुंब आनंदाने टाळ्या वाजवत होतं. प्रभासच्या एंट्रीला आलेल्या गणपतीला तर आजीनं लांबूनच नमस्कार केला होता. दोन्ही सुनांना देवसेनेच्या साड्या आवडल्याचं दिसत होतं. देवसेनेच्या एंट्रीच्या निळ्या भरजरी साडीवर “वॉव’ या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी हे कुटुंब थिएटरात दाखल झालं होतं. ‘कुटुंब रंगलंय बाहुबली’त असा हा रंजक सीन होता. यात जी उत्सुकता पाच वर्षांच्या नातवाच्या डोळ्यात होती, तीच सत्तरएक वर्षांच्या आजीच्या चेहऱ्यावर दिसत होती. अख्खा सिनेमाभर हे कुटुंब आनंदाने टाळ्या वाजवत होतं. प्रभासच्या एंट्रीला आलेल्या गणपतीला तर आजीनं लांबूनच नमस्कार केला होता. दोन्ही सुनांना देवसेनेच्या साड्या आवडल्याचं दिसत होतं. देवसेनेच्या एंट्रीच्या निळ्या भरजरी साडीवर “वॉव काय मस्त आहे ना साडी” अशी त्यांची स्पेशल कमेन्ट आली होती. छोट्या मुलांनी हत्तीच्या सोंडेवर चढणाऱ्या अमरेंद्र बाहुबलीला पाहून टाळ्यांचा कडकडाट केला होता. त्यांनी लगेच ‘पीएस फोर’ची महती सुरू केली होती, तर तरुण मुलं सतत व्हीएफएक्सबद्दल बोलत होती. सिनेमा संपल्यावर आजोबा म्हणाले होते, हे तर आपल्या रामायण-महाभारतासारखंच आहे. गोष्ट काय फार चांगली नव्हती, पण फिल्म बघण्यासारखी आहे... सिनेमा संपला तेव्हा कुटुंबातला प्रत्येक जण आनंदी चेहऱ्यानं थिएटराबाहेर पडला होता...\nहीच खरं तर बाहुबलीची खासियत आहे. बाहुबलीत कुटुंबातल्या प्रत्येकासाठी काही ना काही आहे. याचाच अर्थ अगदी चार दिवसांत ५६० कोटी रुपयांचा पल्ला गाठणारा बाहुबली हे ‘परफेक्ट फॅमिली प्रॉडक्ट’ आहे आणि टीव्हीसमोर ठिय्या मारून बसलेल्या कुटुंबाला बाहुबलीनं थिएटरपर्यंत आणलंय. प्रारंभी मूळ बाहुबलीचं थिएटरात प्रदर्शन आणि जाहिरातीतून त्याची उत्तम हवा झाली. ‘कटाप्पा ने बाहुबली को क्यो मारा’ या एका हॅशटॅगनं तर कहर केला. एकदम ‘फटा पोस्टर निकला हिरो’ टाइप प्रभासही शाहरुख, सलमानसारखा तरुणींच्या गळ्यातला ताईत बनला. गेली कित्येक वर्षे प्रभास दक्षिणेत काम करतोय, पण बाहुबलीनं त्याला आयकॉन बनवलंय. पौराणिक कथांचा संदर्भ असलेल्या सिनेमात काम करणारा एक दाक्षिणात्य हिरो ग्लोबल हिरो बनला. ही कमालही मार्केटिंगचीच आहे.\nइथं आणखी गोष्ट लक्षात घेणं फार गरजेचं आहे. बाहुबलीत रंगलेलं कुटुंब हे थोड्या वेळासाठी टेलिव्हिजन सेट सोडून थिएटरात आलं होतं. या कुटुंबाला खासकरून कुटुंबातल्या महिलांना बाहुबली आवडण्यामागची कारणं शोधली, तर एक गोष्ट लक्षात येते की, टेलिव्हिजन सिरियलमधला ‘सांस बहू आणि साजिश’चा मसाला त्यांना मोठ्या पडद्यावर भव्यदिव्य स्वरूपात पाहायला मिळाला. कटाप्पानं बाहुबलीला का मारलं, याचं उत्तर शोधताना देवसेना आणि शिवगामी या सासू-सूनेत उडणारे खटके आणि दोन भावांचा आपसातला बेबनाव, आणि हे सर्व घडण्यासाठी आसपास असलेला मित्र परिवार. म्हणजे रोज जे टीव्हीच्या सिरीयलमध्ये पाहतो, ते नव्यानं मोठ्या पडद्यावर पाहायला मिळालं. अगदी मराठी सिरियलच्या बाबतीत जे घडतंय. ‘तुझ्यात जीव गुंतला’मधला भोळासांब राणा आणि पाठकबाईंच्या प्रेमाच्या प्लॉटनंतर सिरियलचं कथानक कसं कुटुंबाच्या चौकटीत घडायला लागलंय, तसंच बाहुबली सिनेमाचं आहे. म्हणजे तरुणींमध्ये प्रभास आणि आपल्या राणादाची क्रेझ यात समानता आहे. म्हणजे, निर्मात्यांनी दाखवलेलं व्यावसायिक चातुर्य हे की, बाहुबलीनं ‘लार्जर दॅन लाइफ’चा भव्यदिव्य फिल देताना कथानक हे टेलिव्हिजनचं ठेवलं. त्यामुळेही प्रेक्षकांचा ओढा तिकीट खिडकीवर वाढत आहे. कटाप्पा निमित्रमात्र ठरला आहे.\nआणखी एक गोष्ट, जी बाहुबली पाहणाऱ्या आजोबांच्या प्रतिक्रियेत दडलेली आहे. हे सर्व रामायण-महाभारतासारखं आहे. कथानकाच्या बाबतीत तर ते खरंच आहे. मर्यादा पुरुषोत्तम राम किंवा अर्जुन म्हणजे आपला अमरेंद्र बाहुबली; आणि भल्लाल देव म्हणजे रावण किंवा कपटी माज असलेला दुर्योधन. सिनेमाचा व्हीएफएक्स आणि कटाप्पानं प्रेक्षकांना थिएटरपर्यंत खेचून आणलं हे खरं आहे,\nपण इथं त्यांनी पाहिला तो राणादा, ‘जय मल्हार’मधला खंडोबा आणि ‘यह है मोहब्बतें’मधला रमन... आणि देवसेनेच्या जागी दिसली ती पाठकबाई, बानू आणि डॉक्टर इशा. म्हणूनच हे कुटुंब अडीच तास खुर्चीवर टिकून राहिलं. टाळ्या वाजवत राहिलं. यामुळेच बाहुबली हा ‘टेलिव्हिजन नॅरेटिव्ह’चं बाय-प्रॉडक्ट आहे, असंही म्हणता येतं. त्या अंगाने बाहुबलीचा अभ्यास केला, तर हे सिद्ध करत�� येईल. दुसरीकडे मिथकं वापरत दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांनी अॅन्ड्रॉइड गेम्स सब-वे सर्फर आणि टेम्पल रनसारखीच मज्जा बाहुबलीत दिली आहे. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारा, एका लेवलमधून दुसऱ्या लेवलवर जाणारा. पहिल्या भागातला ‘कटाप्पा ने बाहुबली को क्यो मारा’ हा प्रश्न दिग्दर्शक दुसऱ्या भागात नव्या लेवलवर घेऊन आला आहे. तिथं राजामौलीनं आणखी काही गमतीजमती सांगितल्या आहेत. पहिल्या भागात वापरलेल्या कालकेयासच्या जागी पिंडारचं सैन्य उभं केलं आहे. पिंडारच्या विशाल सैन्यासमोर अमरेंद्र बाहुबलीनं मॅनेजमेन्टची क्लृप्ती वापरली आणि शिवाजी महाराजांसारखं गनिमी काव्यानं युद्ध जिंकलं आहे. बाहुबली जेव्हा आला, तेव्हा त्यामागची प्रेरणा ही ‘अमर चित्र कथा’ असल्याचं राजामौलीनं सांगितलं होतं. या अमर चित्रकथा म्हणा किंवा मग इसापनिती आणि आजीबाईची आटपाट नगरातल्या राज्याची गोष्ट म्हणा. बाहुबलीतून ही गोष्टच राजामौलीनं भव्यदिव्य पण अत्यंत तपशिलात जाऊन (‘डेव्हिल इन दी डिटेल्स’ हा संशोधनाच्या क्षेत्रातला प्रचलित वाक्प्रचार आहे. त्याचप्रमाणे राजामौलीनं कथेतल्या उत्कंठावर्धक ठरणाऱ्या प्रत्येक क्षणातलं सामर्थ्य ओळखून तपशिलाने तो पेश केला आहे.)पुन्हा सांगितली आहे. त्या जोरावर एक हजार कोटींच्या कमाईकडे आता आगेकूच केली.\nपश्चिमात्य देशांकडे जसे अन्याय-अत्याचार विरोधात लढणारे सुपर हिरो असतात, तसे ते आपल्याकडे नाहीत. पण भारतीयांकडे राम आहे, अर्जुन आहे, कृष्ण आहे, भगवान शंकर आहे, विष्णू आहे. काळानुरूप या सर्वांनी अवतार घेतले. ‘खंडोबा, ज्योतिबाच्या नावानं चांगभलं’ची घोषणा दुमदुमली आणि गावागावांतल्या प्रत्येक मंदिरात एक नव्या रूपातला राम, नव्या रूपातला हनुमान आणि शंकर पाहायला मिळाला. विटेवर उभ्या विठ्ठलाच्या ओढीनं तर लाखो भाविक पंढरपूरची यात्रा करतात. खंडोबा आणि ज्योतिबाच्या जत्रेला अमाप गर्दी लोटली जाते. या प्रत्येकामागे एक पौराणिक कथा आहे, अवताराची. हीच बाब चाणाक्ष राजामौलीनं हेरली आणि त्याचा बाहुबली करून टाकला. यामुळे मिथकांना पौराणिक कथेचा बाज चढवून व्हीएफएक्सचा वापर करत राजामौलीनं माहेश्मतीची गोष्ट सांगितली. ती गोष्ट आता एक हजार कोटींची झाली आहे. देशातला विविध राज्यांत पडलेला दुष्काळ, दुष्काळाने त्रस्त जनता आणि खाली जाणाऱ्या व���कासदराची भ्रांत बाहुबलीला नाही. तो रोजच नवीन रेकॉर्ड करत सुटलाय. पाश्चिमात्यांचा सुपरहिरो अगदीच तकलादू वाटेल, असं राम आणि अर्जुनानं प्रत्येक भारतीयावर गारूड केलंय. “राम तेरे मन में है, राम मेरे मन में है” असं म्हणत, तो त्याच्या जगण्याचा हिस्सा बनलाय. त्यामुळं आपल्या भारतीय कथानकातून ‘रामपण’ आणि रामायण-महाभारत बाजूला सारणं कठीण आहे. वाईटावर चांगुलपणाचा विजय हा भारतीय तत्त्वज्ञानाचा आणि जगण्याचा भाग असल्यानंच बाहुबली हा जास्तीत जास्त लोकांना आवडला आहे.\nकुणी म्हणतं, बाहुबली एक फॅण्टसी आहे. कुणी म्हणतं, तो फेअरीटेल अर्थात परीकथेसारखा आहे. तर कुणाला बाहुबलीत मेलोड्रामा दिसतो. फॅण्टसी, फेअरी टेल आणि मेलोड्रामा ही विशेषणं पाश्चिमात्य आहेत. या शब्दांचा गर्भितार्थ भारतीय कथानकाला एक तर लागू होत नाही आणि झालाच तर तो तेवढा प्रभावी वाटत नाही. झ्वेटन तोडोरोव या संरचनात्मक वाङ्मयीन समीक्षकाच्या म्हणण्यानुसार, पुस्तकात वर्णन केलेल्या घटनाक्रमांच्या नैसर्गिक आणि अलौकिक स्पष्टीकरणांमध्ये वाचक किंवा प्रेक्षकांच्या मनात संकोच निर्माण झाला की, विलक्षणाची निर्मिती होते. भारतीय पॉप्युलर सिनेमाला हा नियम लागू होत नाही, कारण प्रेक्षकाचा सत्याभास अलौकिकतेचा अनुभव घेण्यापासून रोखतो, यामुळे विलक्षण असं घडू शकत नाही. यामुळे फॅण्टास्टिक असं काही भारतीय सिनेमाच्या बाबतीत लागू पडत नाही. बाहुबलीही याला अपवाद नाही. परिणामी, एका सर्वसामान्य कथानकाला व्हीएफएक्सचा तडका देऊन टेलिव्हिजन आणि गेम्सचे सिद्धांत वापरून तयार केलेला सिनेमा म्हणून बाहुबलीकडे बघायला हरकत नाही, असं समीक्षकांचं म्हणणं आहे. त्यात वावगं असं काही नाही. रेकॉर्डचं सोडून द्या, पण बाहुबली या प्रॉडक्टनं संपूर्ण कुटुंबाला एकत्र थिएटरमध्ये आणलं, हे काय कमी आहे हीच एक त्यातल्या त्यात जमेची बाजू मानून बाहुबलीचा आनंद घ्यायला हरकत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-district-council-standing-committee-meeting-5179334-NOR.html", "date_download": "2022-01-23T22:43:32Z", "digest": "sha1:YUN4AHGZDNFONCF3DKF3Z4J4LF2ABY2Q", "length": 7626, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "District Council Standing Committee meeting | रस्ते दुरुस्तीसाठी अडीच कोटी, उर्वरित रस्त्यांच्या कामासाठी २८ कोटींचा प्रस्ताव पाठवणार - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nरस्ते दुरुस्तीसाठी अडीच कोटी, उर्वरित रस्त्यांच्या कामासाठी २८ कोटींचा प्रस्ताव पाठवणार\nऔरंगाबाद - जिल्ह्यातील साडेसहा हजार रस्ते जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत आहेत. त्यांची दुरुस्ती करण्यासाठी शासनाकडून कमी प्रमाणात निधी मिळत असल्याने हवी तेवढी कामे होत नाहीत. तातडीची कामे करण्यासाठी बांधकाम विभागाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दोन कोटी ६८ लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे.\nजिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची बैठक गुरुवारी पार पडली. जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक महत्त्वाचे रस्ते खराब झाले असल्याचा मुद्दा सदस्यांनी उपस्थित करून काही पूल आणि रस्ते वाहून गेल्याचे निदर्शनास आणून दिले. हे रस्ते कधी दुरुस्त करणार अशी विचारणाही त्यांनी केली.\nयावर बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता भरतकुमार बाविस्कर यांनी काही रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करणे अपेक्षित आहे. त्यासाठी दोन कोटी ६८ लाख रुपयांचा निधी लागणार अाहे. इतका निधी जिल्हा परिषदेकडे नाही. त्यामुळे विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे निधीची मागणी करण्यात आली असून तसा प्रस्तावही दोन्ही कार्यालयांना पाठवला असल्याचे सांगितले. यावर महिनाभरात मार्ग निघेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. या रस्त्यांची कामे झाल्यानंतर उर्वरित रस्त्यांची कामे करण्यासाठी २८ कोटींचा प्रस्ताव पाठवण्यात येत असल्याचे बाविस्कर यांनी स्पष्ट केले.\nस्थायीच्या बैठकीत धार्मिक स्थळांची यादी रद्द करण्यावरही जोरदार चर्चा झाली. भाजपचे सदस्य अनिल चोरडिया यांनी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची २३ नोव्हेंबर रोजी भेट घेऊन धार्मिक स्थळांची यादी आणि सर्वेक्षण चुकीचे असल्याचे िनदर्शनास आणून दिले, अशी माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी पुन्हा सर्वेक्षण करून यादी तयार करण्याचे लेखी आश्वासन दिल्याची माहितीही चोरडिया यांनी दिली.\nबैठकीत अन्य योजनांवरही चर्चा झाली. शिवाय सर्वच गावातील नागरिकांना सरसकट शौचालयांचा लाभ देऊन कुणालाही वंचित ठेवू नये, अशी मागणी रामदास पालोदकर, अॅड. मनोहर गवई यांनी केली. त्यावर सदस्यांच्या भावना शासनाला कळवू, असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळुंके यांनी स्पष्ट केले.\nउपअभियंता, कनिष्ठ अभियंत्यांना नोटिसा\nगंगापूर तालुक्यातील उपअभियंता आणि कनिष्ठ अभियंता कोणत्याही प्रकारची मदत करत नसल्याने कामे प्रलंबित राहत असल्याचे बांधकाम सभापती संतोष जाधव गवई यांनी सांगितले. त्यावर सर्व सदस्यांनी प्रत्येक तालुक्यातच असा प्रकार होत असल्याचे सांगितले. त्यावर कार्यकारी अभियंता भरतकुमार बाविस्कर यांनी या अभियंत्यांना नोटिसा देऊन समज देऊ, असे स्पष्टीकरण दिले. तसेच जि. प. अध्यक्ष श्रीराम महाजन यांच्या आदेशानुसार सर्वांची आढावा बैठकही घेण्याचे आदेश या वेळी देण्यात आले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mazespandan.com/tag/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%B2%E0%A5%80/", "date_download": "2022-01-23T21:06:48Z", "digest": "sha1:QD4JC3RU76YQTNFTMCRLDU2BYH6MYTTT", "length": 5789, "nlines": 136, "source_domain": "mazespandan.com", "title": "परदेशी सहली – स्पंदन", "raw_content": "\nमराठी मन, मराठी स्पंदन..\nयाला जीवन ऐसे नाव..\nरेल्वेत बर्थ कसे बुक केले जातात\nLife कुठेतरी वाचलेले.. जरा हटके\nउंबऱ्याच्या आतलं वातावरण बिघडू देऊ नका\nतीन-तीन वर्षं काहीही न करता, घरात बसून राहिलेली मुलं-मुली मी पाहतो, मला आश्चर्य वाटतं. चांगलं सुशिक्षित कुटुंब, बऱ्यापैकी आर्थिक सुबत्ता असं असूनही अनेक घरांमधून ही परिस्थिती आहे. दुपारी दोन-अडीच वाजेपर्यंत … Read More\nmazespandanwhatsappआयुष्यकाॅस्मेटिक्सनाईट लाईफपरदेशी सहलीमराठीमराठी अवांतर वाचनमराठी भाषामराठी विचारमाझे स्पंदनरेडिमेडलेखनवाढदिवसशहाणपणश्रीमंतसुशिक्षितस्पंदन Comment on उंबऱ्याच्या आतलं वातावरण बिघडू देऊ नका\nयाला जीवन ऐसे नाव..\nरेल्वेत बर्थ कसे बुक केले जातात\nवपुंच्या साहित्यरूपी अथांग महासागराला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न.\nGood Thoughts Google Groups Life Technology Uncategorized Whatsapp आध्यात्मिक ऐतिहासिक कविता कुठेतरी वाचलेले.. जरा हटके जागतिक राजकारण दिनविशेष प्रेम प्रेरणादायी मराठी सण राजकीय राशिभविष्य २०२१ राशीचक्र वपु विचार विनोदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"}
+{"url": "https://www.livemarathi.in/educational-expenses-for-the-family-of-martyr-rishikesh-jondhale-from-the-university/", "date_download": "2022-01-23T21:58:29Z", "digest": "sha1:KVLJBVESJC6MFEAZMKUB67FMITD7FJPT", "length": 11779, "nlines": 100, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "विद्यापीठाकडून शहीद जवान ऋषिकेश जोंधळे यांच्या कुटुंबातील पाल्याचा शैक्षणिक खर्च | Live Marathi", "raw_content": "\nHome कोल्हापूर विद्यापीठाकडून शहीद जवान ऋषिकेश जोंधळे यांच्या कुटुंबातील पाल्���ाचा शैक्षणिक खर्च\nविद्यापीठाकडून शहीद जवान ऋषिकेश जोंधळे यांच्या कुटुंबातील पाल्याचा शैक्षणिक खर्च\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात बहिरेवाडी गावचे ऋषिकेश जोंधळे शहीद झाले होते. शहीद ऋषिकेश जोंधळे यांच्या कुटुंबातील पाल्याने शिवाजी विद्यापीठाच्या अधिविभागात किंवा संलग्नित महाविद्यालयात प्रवेश घेतल्यास त्याचा संपूर्ण शैक्षणिक खर्च विद्यापीठाच्या वतीने करण्यात येईल, अशी ग्वाही कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी दिली.\nकुलगुरू डॉ. शिर्के यांनी गुरुवारी सायंकाळी बहिरेवाडी (ता. आजरा) येथील शहीद ऋषिकेश जोंधळे यांच्या घरी भेट देऊन त्यांचे वडील रामचंद्र हरी जोंधळे आणि कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव उपस्थित होते. कुलगुरू डॉ. शिर्के यांनी शिवाजी विद्यापीठ परिवाराच्या वतीने शहीद जोंधळे यांना श्रद्धांजली वाहिली.\nत्याचप्रमाणे विद्यापीठातर्फे शहीद लष्करी, निमलष्करी जवान आणि शहीद पोलीस यांच्या अपत्यांना सर्व शैक्षणिक सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार शहीद जोंधळे यांच्या कुटुंबातील पाल्यासही संलग्नित महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय शैक्षणिक खर्च देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. विद्यापीठाच्या वतीने तसे पत्रही कुलगुरू डॉ. शिर्के यांनी रामचंद्र जोंधळे यांच्याकडे सुपूर्द केले.\nPrevious articleनिगवे खालसा गावचे जवान हवालदार संग्राम पाटील यांना काश्मीरमध्ये वीरमरण\nNext articleनकाते साहेब, तुमच्यासारख्यांसोबत लढायला माझे सहकारी पुरेसे : रविकिरण इंगवले (व्हिडिओ)\nअन्यथा गोकुळच्या कारभारासंदर्भात सर्व पुराव्यांसह जनतेसमोर जावं लागेल : शौमिका महाडिक\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार प्रेरणादायी : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर\nबेरकळवाडी गावाला ‘गोकुळ’ च्या संचालकांची भेट…\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार प्रेरणादायी : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर\nकुरुंदवाड (प्रतिनिधी) : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कार्य आणि नेतृत्व शब्दात सामावणे अशक्य आहे. त्यांचे विचार पुढील पिढ्यांना देखील प्रेरणा देत राहतील. सामान्य माणसांच्या प्रश्नांवर प्रत्य��्ष मैदानात झुंजणाऱ्या,सर्वसामान्य माणसांचा ते बुलंद आवाज होते. देशाच्या...\nबेरकळवाडी गावाला ‘गोकुळ’ च्या संचालकांची भेट…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या मार्गदर्शनाखाली करवीर तालुक्यातील बेरकळवाडी गावाला संचालकांनी भेट दिली. या गावात गुजरात व हरियाणा राज्यातून जातिवंत ४८ म्हैशी खरेदी केलेल्या असून त्यांच्या पासून जन्मलेली मादी वासरे,...\nबिटकॉईनमध्ये गुंतवणुकीदाराची २० लाखांची फसवणूक : तिघांवर गुन्हा दाखल\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करायला लावून केदार रानडेसह अन्य दोघांनी २० लाखांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी सुहास नागन्नावार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजरामपुरी पोलीस ठाण्यात केदार रानडेसह अन्य दोघां विरोधात...\nजिल्ह्यात चोवीस तासात ‘७२३’ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात ७२३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात दोघांचा मृत्यू झाला असून ४२२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – ३११, आजरा –...\nशिवसेनेतर्फे मोफत युनिव्हर्सल पासचे वाटप : रविकिरण इंगवले\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कोरोनाचे दोन डोस पूर्ण झालेल्या नागरिकांना विनामूल्य कोरोना डोसचे प्रमाणपत्र (युनिव्हर्सल पास) विनामूल्य देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. अशी माहिती माजी उपमहापौर रविकिरण इंगवले यांनी...\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘गडहिंग्लज अर्बन’ला भेटला ‘हर्षद मेहता’.. : 13 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली...\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/pune/dengue-patients-increased-after-one-rain-1251088/", "date_download": "2022-01-23T21:34:44Z", "digest": "sha1:XUZCZ3BX7TBQHTJ4EZ6OOT6VQXXR5ERG", "length": 18074, "nlines": 237, "source_domain": "www.loksatta.com", "title": "एकाच पावसानंतर डेंग्यूसदृश रुग्ण वाढले! – Loksatta", "raw_content": "सोमवार, २४ जानेव���री, २०२२\nएकाच पावसानंतर डेंग्यूसदृश रुग्ण वाढले\nएकाच पावसानंतर डेंग्यूसदृश रुग्ण वाढले\nमोसमी पाऊस सुरू झालेला नसतानाच चालू महिन्यात पालिकेकडे ५१ डेंग्यूसदृश रुग्णांची नोंद झाली आहे\nWritten by लोकसत्ता टीम\nया आठवडय़ातही पावसाचा अंदाज\nमहिन्याच्या सुरुवातीला एकच दिवस शहराच्या काही भागात पडून गेलेल्या पावसाच्या जोरदार सरी आणि त्यानंतर एक ते दोन वेळा झालेला पावसाचा हलका शिडकावा या पाश्र्वभूमीवर जूनमध्ये डेंग्यूसदृश रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे.\nमोसमी पाऊस सुरू झालेला नसतानाच चालू महिन्यात पालिकेकडे ५१ डेंग्यूसदृश रुग्णांची नोंद झाली आहे, तर डेंग्यू असल्याचे निश्चित झालेले १० रुग्ण या कालावधीत सापडले आहेत. वर्ष सुरू होताना जोरात असलेल्या चिकुनगुनियाचे १० रुग्ण, तर विषमज्वराचे १२ रुग्ण सापडले आहेत. या वर्षी गतवर्षीच्या तुलनेत डेंग्यूरुग्णांची संख्या कमी होती. जानेवारीत शहरात ६२ डेंग्यूसदृश रुग्ण आढळले आणि त्यानंतर रुग्णसंख्या कमी झाली. डेंग्यू आजाराचे निश्चित निदान झालेले २७ रुग्ण जानेवारीत सापडले होते व याही रुग्णांची संख्या मध्यंतरीच्या काळात घटली होती. त्यानंतर जूनमध्येच १३ दिवसांत एकदम ६१ रुग्णांची नोंद झाली आहे.\nमे महिना संपेपर्यंत पुण्याचे तापमान चढे राहिले होते, परिणामी डासांच्या माध्यमातून पसरणाऱ्या तापांचा प्रादुर्भाव तुलनेने कमी राहिला होता. मे अखेरीस अधूनमधून ढगाळ राहणारे हवामान जूनमध्ये सातत्याने ढगाळ राहू लागले. सध्याही हवामान ढगाळच असून चालू आठवडय़ात पुन्हा पुणे आणि परिसरासाठी हवामानशास्त्र विभागाने पावसाचा अंदाज दिला आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी पुण्याच्या काही भागात पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे, तर शनिवारी व रविवारी अधूनमधून पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nमराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.\nराज्यातील सर्व रेडिओलॉजी सेवा आज बंद\nभिवंडीत स्वबळावर काँग्रेसचा झेंडा फडकवा-पटोले\nभारत-आफ्रिका एकदिवसीय मालिका : भारताची पाटी कोरी; निसटत्या विजयासह आफ्रिकेचे एकदिवसीय मालिकेत वर्चस्व; चहरची झुंज अपयशी\nमहिला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धा : यजमान भारताचे आव्हान संपुष्टात; १२ फुटबॉलपटू करोनाबाधित झाल्याने चायनीज तैपेईविरुद्धचा सामना रद्द\nटाटा स्टील मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धा : विदित, प्रज्ञानंद पराभूत; अर्जुन अग्रस्थानी\n‘भाजपची आणीबाणी मोडून काढूया’ उद्धव ठाकरे यांचा घणाघात; देशव्यापी पक्षविस्ताराचे शिवसैनिकांना आवाहन\nयंदा कठोर उपाययोजना की लोकानुनय; ‘लोकसत्ता विश्लेषण’ कार्यक्रमातून अर्थसंकल्पाचा वेध\nमुंबईवर धूलिकणांचे मळभ; तापमानात मोठी घट\nशाळा आजपासून; नियमांबाबत संभ्रम; शिक्षण आणि आरोग्य विभागाच्या धोरणांमध्ये विसंगती\nओमायक्रॉन समूह संसर्गाच्या टप्प्यावर; ‘इन्साकॉग’च्या अहवालातील इशारा\nमध्य वैतरणा धरणावर ऊर्जा प्रकल्पाची निर्मिती; पालिका स्तरावर देशातील पहिला उपक्रम : १०० मेगावॉटची क्षमता\nमुंबईत सुमारे ८८ टक्के रुग्ण ओमायक्रॉनचे; कस्तुरबा प्रयोगशाळेतील जनुकीय अहवालातून स्पष्ट\nप्रसिद्ध अभिनेत्रीची स्तनाच्या कर्करोगाशी झुंज, टक्कल केलेल्या स्थितीत जाहिरातीसाठी केलेले फोटोशूट चर्चेत\nPHOTOS: हाडं गोठवणारी थंडी, सतत पडणारा बर्फ…त्यातूनही लसीकरण सुरूच; आरोग्य कर्मचाऱ्यांच्या चिकाटीला सलाम\nPhotos: बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त कलाकार चेतन राऊत यांनी तब्बल ५० हजार दिव्यांपासून साकारले पोर्ट्रेट\n“मुख्यमंत्री, तुम्ही गप्प का काटकसरीच्या नावाखाली शेतकर्यांचाच गळा घोटला जात असेल तर…”; राजू शेट्टींचा इशारा\nशिवसेनेचा बालेकिल्ल्यातच एकनाथ खडसेंना धक्का, बोदवड नगरपंचायतीवर फडकवला भगवा; गिरीश महाजनही अपयशी\nभाजपाच्या १२ आमदारांच्या निलंबनाच्या याचिकेवरील निर्णय सुप्रीम कोर्टाने ठेवला राखून; ठाकरे सरकारवर ओढले ताशेरे\n“३ लाख से मेरा क्या होगा…”, आयुष शर्मावर आली लोन घेण्याची वेळ\nआयफोनच्या रिंगटोनची नक्कल करणारा हा ‘टॅलेंटेड पोपट’ होतोय VIRAL, ऐकून तुम्हीही व्हाल हैराण\nपुणे, मुंबईतील बाजारपेठेत बटाटा आवक वाढली; निर्बंधांमुळे मागणीत ३० ते ४० टक्क्यांची घट\nनागपूर केंद्रावर एमपीएससी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या चर्चेची दखल; उमेदवार नसलेल्या व्यक्तींना परीक्षा केंद्रात नेल्याबद्दल कारवाई\nफोडणी स्वस��त, गृहिणींना दिलासा; उत्तरेकडील राज्यात मोहरी लागवडीत वाढ\n पुण्यात काकाकडून ऊस तोड कामगार १७ वर्षीय तरुणीवर बलात्कार\n“तुझी सेटिंग लावून देतो”, पुण्यात विधवा महिलेसह मुलीचं शोषण; नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही लावल्याचा सासरे-दिरावर आरोप\nलग्नाचं आमिष दाखवून तरुणीवर कारमध्ये बलात्कार; आठ लाखांची आर्थिक फसवणूकही केली; आरोपी ताब्यात\nगोष्ट पुण्याची : पेशव्यांच्या सावकारांच्या वाड्यात आहे मोटे मंगल कार्यालय\nस्वरसम्राज्ञी कीर्ती शिलेदार यांचे निधन\nदहावी,बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रक जाहीर\nउद्योगपती अरुण किर्लोस्कर यांचे निधन\nपुणे, मुंबईतील बाजारपेठेत बटाटा आवक वाढली; निर्बंधांमुळे मागणीत ३० ते ४० टक्क्यांची घट\nनागपूर केंद्रावर एमपीएससी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या चर्चेची दखल; उमेदवार नसलेल्या व्यक्तींना परीक्षा केंद्रात नेल्याबद्दल कारवाई\nफोडणी स्वस्त, गृहिणींना दिलासा; उत्तरेकडील राज्यात मोहरी लागवडीत वाढ\n पुण्यात काकाकडून ऊस तोड कामगार १७ वर्षीय तरुणीवर बलात्कार\n“तुझी सेटिंग लावून देतो”, पुण्यात विधवा महिलेसह मुलीचं शोषण; नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही लावल्याचा सासरे-दिरावर आरोप\nलग्नाचं आमिष दाखवून तरुणीवर कारमध्ये बलात्कार; आठ लाखांची आर्थिक फसवणूकही केली; आरोपी ताब्यात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.nilkantheshwarsamachar.page/2020/07/ehJr0r.html", "date_download": "2022-01-23T21:54:51Z", "digest": "sha1:6GPECQPW4X3UECDFRTRHF6A2QLWYMDFZ", "length": 4814, "nlines": 33, "source_domain": "www.nilkantheshwarsamachar.page", "title": "पोस्ते पोदार लर्न स्कूल सीबीएसई इथे कारवॉ फाऊंडेशन कडून वृक्षलागवड..", "raw_content": "\nपोस्ते पोदार लर्न स्कूल सीबीएसई इथे कारवॉ फाऊंडेशन कडून वृक्षलागवड..\nJuly 06, 2020 • विक्रम हलकीकर\nपोस्ते पोदार लर्न स्कूल सीबीएसई इथे कारवॉ फाऊंडेशन कडून वृक्षलागवड\nउदगीर: येथील नामांकित असलेल्या पोस्ते पोदार लर्न स्कूल मध्ये सामजिक कार्यात अग्रेसर असलेल्या कारवॉ फाऊंडेशन तर्फे 50 वृक्षांची लागवड करण्यात आली.\nयावेळी तहसीलदार व्यंकटेश मुंढे, देवशेट्टे मामा, शाळेचे सचिव सूरज पोस्ते, शाळेचे प्रिन्सिपल सूर्यकांत चवळे, कारवॉ फाउंडेशनच्या अदिती पाटील, गूरूप्रसाद पांढरे यांची प्रमुख उपस्थिती होती.\nआज पर्यावरणाची हानी होत असल्याने दुष्काळ, कारोना सारखी संकटे आपल्या समोर उभी र���हत आहेत.या संकटांचा सामना करायचा असेल तर निसर्ग समतोल असणे आवश्यक आहे.\nनेहमीच शिक्षणा सोबत समाज आणि निसर्ग याला कायमच शाळेने महत्व दिले आहे. आणि वेळोवेळी विविध उपक्रम राबविले आहेत. यातूनच शहरातील कारवाँ फाऊंडेशन, कडून पोस्ते पोदार लर्न स्कूल येथे मियावाकी जंगल संकल्पेनेतून वृक्ष लागवड करण्यात आली.\nयावेळी रामलिंग धानुरे, श्रीकांत पारसेवार, गौरवी पाटील, शिवानी बरगे, स्वर्णिका कडगे यांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शेषराव बिरादार , मुबारक मुल्ला, वनिता सुगंधी, जशन डोळे, सावन जाधव, अतुल करखेलीकर, गजानन फुलारी, उमाकांत पाटील, ओमकार गांजुरे यांनी परिश्रम घेतले.\nश्री हावगीस्वामी महाविद्यालयातील बारावीच्या निकालाची उज्ज्वल परंपरा कायम.\nJuly 17, 2020 • विक्रम हलकीकर\n*महाराष्ट्र महाविद्यालयात कृषी दिनानिमित्त वृक्षारोपन\nJuly 01, 2021 • विक्रम हलकीकर\nमतदार यादीतील नाव वगळणे, समाविष्ठ करणे व दुरुस्ती करुन घेण्याचे आवाहन\nउदगीर शहरामध्ये पर्यावरण,आरोग्य संवर्धन आणि प्रदूषमुक्तीसाठी आयोजित भव्य सायकल रलीमध्ये उदगीरकरांनी सहभागी व्हावे मुख्याधिकारी भारत राठोड\nबेवारस पडलेल्या इसमाचा जीव वाचविला : माजी नगरसेवक अहमद सरवर यांची तत्परता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.newsdanka.com/videos/is-uddhav-thackeray-maharastras-accidental-cheif-minister/43171/", "date_download": "2022-01-23T21:03:07Z", "digest": "sha1:DVDXTN2D6SOIUXJ2T7QHI75SQ3EJZPDV", "length": 7203, "nlines": 134, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Is Uddhav Thackeray Maharastras Accidental Cheif Minister", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमान'सोनिया' च्या पाऊलांनी शरद पवार आले,महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मनमोहन सिंग झाले\n‘सोनिया’ च्या पाऊलांनी शरद पवार आले,महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मनमोहन सिंग झाले\nकाय आहे भारत-अरब-भूमध्य सागर व्यापार परियोजना\nकशी असते जर्मन निवडणूक, कोण होणार नवीन जर्मन चांसेलर\nअसा आहे भारताला तालिबानपासून धोका\nएसटी कामगारांचा चिघळवतं ठेवलेला संप मिटवण्याचा प्रयत्न काल राज्यसभेचे खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीत शरद पवार हे राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री झाल्येत का असा सवाल भाजपाने केला आहे. राज्��ातील हि स्थिती युपीए १ आणि २ च्या काळातील दिल्लीतील स्थितीसारखी आहे.\nपूर्वीचा लेखभर बर्फात बॉलीवूड गाण्यावर सैन्याचे कदमताल\nआणि मागील लेखज्येष्ठ अभिनेत्री रेखा कामत कालवश\nमुंबईच्या गाड्यांवर का पसरली पांढरी चादर\n…हे आहे नेताजींच्या पुतळ्याचे महत्त्व\n‘मी स्वातंत्र्याची भीक स्वीकारणार नाही, स्वातंत्र्य मिळवणार असे म्हणणाऱ्या नेताजींना नमन’\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nमुंबईच्या गाड्यांवर का पसरली पांढरी चादर\n…हे आहे नेताजींच्या पुतळ्याचे महत्त्व\n‘मी स्वातंत्र्याची भीक स्वीकारणार नाही, स्वातंत्र्य मिळवणार असे म्हणणाऱ्या नेताजींना नमन’\nनिवडणूक मतचाचण्यांनी फोडला समाजवादी पक्षाला घाम\n‘बेबी’ चित्रपटातील एंजल आता ओळखताच येणार नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-TOP-abir-goswami-is-no-more-4279969-NOR.html", "date_download": "2022-01-23T22:50:54Z", "digest": "sha1:NBGOMG6FSY7X63WV5PQPJSDCDAPQYF2B", "length": 5241, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Abir Goswami is no more | जीममध्ये ट्रेडमिलवर धावता धावता अभिनेता अबीर गोस्वामी यांचे निधन - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nजीममध्ये ट्रेडमिलवर धावता धावता अभिनेता अबीर गोस्वामी यांचे निधन\nछोट्या आणि मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाची छाप सोडणारा अभिनेता अबीर गोस्वामी यांचं 31 मे रोजी निधन झालं. वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी त्यांचा हृदय विकाराने मृत्यू झाला.\nअबीर यांची प्रकृती उत्तम होती. शुक्रवारी ते जीमलाही गेले होते. मात्र ट्रेडमिलवर धावता धावताच त्यांना हृदय विकाराचा तीव्र धक्का आल्याने, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं.\nअबीर गोस्वामी जीममध्ये जवळपास ३ वर्षांपासून वर्कआऊट करण्यासाठी जात होते. शुक्रवारी जीममध्ये ट्रेडमीलवर व्यायाम करताना त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यावेळी अभिनेता संदीप राजोरा त्यांच्या बरोबर होते. त्यांनी अबीरला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथे डॉक्टरांनी अबी��� यांना मृत घोषित केले. अबीर यांना काही काळापासून हृदयविकाराचा त्रास होता. मात्र त्यांनी ही बाब जीमच्या ट्रेनरपासून लपवून ठेवली होती. अबीरच्या या आजाराबाबत संदीप राजोरा यांनाही काहीच कल्पना नव्हती. या घटनेबाबत अबीर यांच्या पत्नीला लगेच कळवण्यात आले. अबीरला हृदयविकाराचा त्रास असल्याचा खुलासा यावेळी अबीर यांच्या पत्नीने केला.\nअबीर ‘कुसुम’, ‘हॉटेल किंस्टन’, ‘कुमकुम’, ‘छोटी मां’, ‘बदलते रिश्तों की दास्तान’, ‘घर आजा परदेसी’, 'एक हजारों में मेरी बहना है' या मालिकांमध्ये झळकले होते. सध्या ते ‘प्यार का दर्द है’ या मालिकेत एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसत होते. मालिकांबरोबरच 'लक्ष्य', 'द लिजेंड ऑफ भगत सिंग' आणि अनुराग कश्यपच्या आगामी 'अग्ली' या सिनेमांमध्येही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. अबीर यांच्या अकाली मृत्यूमुळे स्मॉल आणि बिग स्क्रीनवर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-gold-import-increases-government-policy-wait-and-watch-4842256-NOR.html", "date_download": "2022-01-23T20:37:00Z", "digest": "sha1:Y5KXLVLDGY52654G5RRYQKPODA3ELNQG", "length": 3666, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Gold Import Increases, Government Policy Wait And Watch | वाढती सोने आयात, सरकारची थांबा आणि वाट पाहा भूमिका - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nवाढती सोने आयात, सरकारची थांबा आणि वाट पाहा भूमिका\nमुंबई - सोन्याच्या आयातीमध्ये झालेली सहापट वाढ नक्कीच चिंताजनक असली तरी सरकारने सध्या तरी थांबा आणि वाट पाहा धोरण स्वीकारले असून योग्य वेळी त्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे वाणिज्य सचिव राजीव खेर यांनी सांगितले. सोने आयातीमध्ये सहापटींनी वाढ झाली आहे. अगदी काही दिवस अगोदरच धोरणाचा फेरआढावा घेतला. सरकारने थांबा आणि वाट पाहा धोरण स्वीकारले आहे; परंतु गरज भासल्यास योग्य ती पावले उचलली जातील, असे खेर म्हणाले.\nमुंबईतील ‘इंडिया इंजिनिअरिंग सोर्सिंग शो’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. तीन दिवस चालणा-या या मेळाव्यात उच्च तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असलेल्या जागतिक पातळीवरील ३०० कंपन्या सहभागी झाल्या आहेत. या सोने आयातवाढीचे काय परिणाम होतात यावर सरकारचे लक्ष आहे. त्यामुळे पुढील महिन्यापर्यंत थांबा आणि वाट पाहा धोरण अवलंबले असल्याचे वाणिज्य सचिवांनी या वेळी सांगितले. स्थानिक ��राफ उद्योगाच्या मागणीनंतर आता ‘८०:२०’ योजना शिथिल करण्यात आली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/EDT-cooperative-bank-and-cooperative-act-controversial-4303480-NOR.html", "date_download": "2022-01-23T21:24:58Z", "digest": "sha1:YCL7VABQBOM5DR6OX332YVNRPBACYTDJ", "length": 15251, "nlines": 66, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Cooperative Bank and Cooperative Act Controversial | नागरी बँका, हव्यात का नकोत? - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nनागरी बँका, हव्यात का नकोत\nआंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2012 मध्ये केंद्रीय संसदेच्या अधिवेशनामध्ये 97 वी घटना दुरुस्ती करण्यात येऊन सहकार चळवळ मजबूत व्हावी आणि त्याच्या माध्यमातून देशाची आर्थिक आणि सामाजिक समृद्धी होऊन तसेच देशातील प्रत्येक नागरिकाला या घटना दुरुस्तीद्वारा ‘सहकार’ क्षेत्रात काम करण्याचा मूलभूत हक्क प्रदान करण्यात आला. या चळवळीचा फायदा तळागाळातील माणसांपर्यंत पोहोचून त्यांचा आर्थिक स्तर उंचावेल हा विचार मनामध्ये ठेवून घटना दुरुस्ती करण्यात आली आणि त्याप्रमाणे देशातील सर्व राज्यांना त्यांच्या सहकार कायद्यामध्ये आवश्यक ते बदल करून 15 फेब्रुवारी 2013 च्या आत ते मंजूर करून ते अमलात आणावेत, असा आदेश देण्यात आला.\nहा बदल करण्यासाठी राज्य सरकारने एक अध्यादेश काढून नागरी सहकारी बँकांच्या कायद्यामध्ये तसे बदल केले आणि त्या संदर्भात विशेष सर्वसाधारण सभा घेऊन त्यांच्या सध्याच्या आदर्श उपविधीमध्ये बदल करून दिनांक 15 एप्रिल 2013 च्या आत सहकार आयुक्त, महाराष्ट्र राज्य यास सादर करण्याचे सांगण्यात येऊन त्याला त्यांची मान्यता 30 एप्रिल 2013 पर्यंत देण्यात येईल, असे अध्यादेशाद्वारे सांगण्यात आले, परंतु सदर अध्यादेश गेल्या विधानसभेच्या सत्रामध्ये ठेवून मंजूर करता न आल्यामुळे महाराष्ट्र सरकारला सदर अध्यादेश 25 एप्रिल 2013 ला परत काढावा लागला आणि आता तो विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये मंजूर करून घ्यावा लागेल.\nनागरी सहकारी बँकांचा विचार करताना बँकांच्या सर्व भागधारकांना त्यांचा मूलभूत हक्क तर देण्यात आला, परंतु हे करीत असताना तो हक्क बजावण्यासाठी जे लिखित बदल केले गेले आहेत ते पाहिले असता सर्वसाधारण आणि तळागाळातील माणसांना त्यापासून वंचित करण्यात आले आहे हेच दिसून येते. या नवीन नियमांप्रमाणे तीन प्रकारचे सभासदत्व असेल.\n4. कोणत्याही प्रकारच्या ठेवी���े खाते उघडून त्यामध्ये कमीत कमी रु. 500/- ठेवणे आवश्यक आहे.\nसर्वसाधारण सभासद : 1. सर्वसाधारण सभासद होताना सभासदाने बँकेचे किमान रु. 1000.00 चे समभाग घेणे आवश्यक आहे.\n2. तसेच त्याचे प्रवेश शुल्क रु. 100.00 असेल.\n3. त्याचे वय 18 वर्षे पूर्ण असावे.\nअशा अटी सर्वसाधारण सभासद होण्यास घालण्यात आलेल्या आहेत.\nसदर सभासद हा त्याने खालील अटी पूर्ण केल्यावरच सक्रिय सभासद म्हणून ओळखला जाईल आणि अशा सक्रिय सभासदांना नागरी सहकारी बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकींत मतदान करण्याचा अधिकार राहील. शर्ती खालीलप्रमाणे आहेत.\n1. सभासद झाल्यापासून पुढील पाच वर्षांतील कमीत कमी एका वार्षिक सर्वसाधारण सभेला त्याची उपस्थिती आवश्यक असेल.\n2. त्या सदर बँकेमध्ये बचत खाते उघडून त्यात व्यवहार करणे गरजेचे असेल किंवा त्याने बँकेकडून कर्ज आवश्यक असेल. सदरहू सभासदत्व त्या बँकेच्या ठेवींवर अवलंबून असून त्यामध्ये 20% पर्यंत वाढ करण्याचा अधिकार हा प्रत्येक बँकेला देण्यात आला आहे.\nसक्रिय सभासदांनी रिझर्व्ह बँकेच्या ‘kyc norms च्या नियमांची पूर्तता करणे आवश्यक असेल. नवीन नियमावलीनुसार बँकेने आपल्या सर्व सभासदांना स्वखर्चाने (बँकेच्या खर्चाने) ओळखपत्र देणे गरजेचे असेल.\nनिवडणुकीच्या वेळेस सभासदास निवडणूक अधिकाºयास सदर ओळखपत्र दाखवावे लागेल किंवा निवडणूक कायद्यानुसार असलेले तशाच प्रकारचे ओळखपत्र दाखवणे त्याच्यावर बंधनकारक राहील. निवडणुकीच्या वेळेस सभासदास निवडणूक अधिकाºयास सदर ओळखपत्र दाखवावे लागेल किंवा निवडणूक कायद्यानुसार असलेले तशाच प्रकारचे ओळखपत्र दाखवणे त्याच्यावर बंधनकारक राहील. सर्वसाधारण सभासद गेल्या पाच वर्षांत एकाही वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित न राहिल्यास त्याला साधारण सभासद म्हणून गणले जाईल. तसेच त्याने सहकार कायद्याच्या कलम 35 अन्वये बँकेच्या कुठल्याही सेवा उपयोगात आणल्या नसतील तर अशा सभासदास निष्क्रिय सभासद असे संबोधण्यात येऊन त्याचे सभासदत्व रद्द करण्याचा अधिकार बँकेच्या व्यवस्थापनास राहील.\nकोणीही सदस्य बँकेचा नाममात्र सभासद पुढील कारणांसाठी होऊ शकतो.\nजर त्याला कोणास जमानत द्यावयाचे असेल किंवा तो रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार कधीतरी कर्ज घेण्यास पात्र ठरत असेल तर त्यास रुपये 100.00 भरून नाममात्र सभासद होता येईल, असा सभासद हा त्या बँकेच्या कार्यक्षेत्रात राहणारा किंवा त्यामध्ये त्याचा व्यवसाय असणाराच असावा.\nराज्य सरकारने केलेले वरील सर्व बदल लक्षात घेता सहकाराच्या मूलतत्त्वांनाच तिलांजली दिली आहे की, काय कारण जे निर्बंध सक्रिय सभासद राहण्यासाठी किंवा निवडणूक लढवण्यासाठी घातले गेले आहे ते पूर्ण करणे सर्वसामान्य माणूस आणि तळागाळातील माणूस यांना फारच कठीण जाणार आहे. म्हणजेच केंद्र सरकारने देशातील प्रत्येक नागरिकाला घटनात्मक बदल करून जो मूलभूत अधिकार दिला आहे. त्याच्यावर असले कडक निर्बंध घातले गेल्यामुळे त्याचा सहकाराच्या क्षेत्रात काम करण्याचे अधिकारच हिरावून घेण्याची राज्य सरकारची इच्छा यातून स्पष्टपणे दिसून येत आहे.\nया कडक निर्बंधामुळे सहकार क्षेत्रावर धनिक आणि राजकारणी लोकांचीच घराणेशाही सुरू ठेवण्याचा धोका स्पष्ट दिसत असून सर्वसामान्य माणसाला या गोष्टींपासून दूर ठेवण्याचा हा प्रयत्न या देशाला घातक आहे. तसेच या देशाची आर्थिक सुधारणा तळागाळापर्यंत पोहोचण्याची शक्यता पुसट झाली आहे. अशा स्थितीमध्ये सहकाराच्या माध्यमातून समृद्ध जग निर्माण करण्याचा जो संकल्प आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2012 मध्ये केला गेला होता. त्यास पूर्णपणे तिलांजलीच दिली गेली आहे.\nमुख्य बदलांशिवाय आणखीही अनेक बदल जे राज्य सरकारने केले आहेत ते सहकार चळवळीला पोषक नसून त्या चळवळीचा आणि पर्यायाने नागरी सहकारी बँकांचे क्षेत्र संपवण्याचा राज्य सरकारचा उद्देश असावा की काय, असे वाटते. त्यामुळेच सहकार क्षेत्रातील संघटनांनी आणि कार्यकर्त्यांनी या जाचक निर्बंधांविरुद्ध संघटित होऊन हे निर्बंध रद्द करण्याबाबत राज्य सरकारला भाग पाडणे अत्यंत गरजेचे आहे आणि म्हणूनच या क्षेत्रातील सर्वांनी एकत्र येऊन संघटितपणे हे प्रयत्न हाणून पाडले. तरच सहकारातून समृद्ध विश्व निर्माण करण्याचे आपले स्वप्न साकार होईल आणि त्या विश्वामध्ये आपले भारत राष्ट्रही सर्व देशवासीयांना समृद्धीकडे घेऊन जात असलेले दिसून येईल आणि त्यातूनच कै. साने गुरुजींच्या खालील काव्यपंक्तीत अभिप्रेत असलेला भारतवर्ष निर्माण होईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-peshawar-attack-two-of-the-children-killed-were-beheaded-4844892-PHO.html", "date_download": "2022-01-23T20:56:43Z", "digest": "sha1:PWK4XNGMGHSOJRDVL7FJQ5XOY3J7FI2F", "length": 4982, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Peshawar attack, two of the children killed were beheaded | Peshawar : बेछुट गोळीबारच नाही केला, दोन चिमुकल्यांचे शीरही कापले दहशतवाद्यांनी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nPeshawar : बेछुट गोळीबारच नाही केला, दोन चिमुकल्यांचे शीरही कापले दहशतवाद्यांनी\nफोटो - फाईल फोटो\nपेशावर - पाकिस्तानच्या पेशावरमधील आर्मी स्कूलमध्ये केलेल्या दहशतवादी हल्ल्यात दहशतवाद्यांनी 132 निरागस बालकांची हत्या केली आहे. दहशतवाद्यांच्या संवेदहनहीनपणाचा दाखला देणारी आणखी एक बाब समोर आली आहे. दहशतवाद्यांनी या मुलांना डोक्यात गोळ्या झाडून ठार केले. पण एवढ्यावरच न थांबता त्यांनी क्रौर्याच्या सर्व सीमा ओलांडल्या. या दहशतवाद्यांनी दोन बालकांचे शीरही कापले होते.\nलेडी रीडिंग रुग्णालयाच्या मेडिकल स्टाफने याला दुजोरा दिला आहे. सहाव्या वर्गात शिकणा-या 13 वर्षे वय असणा-या दोन विद्यार्थ्यांचे शीर अद्याप सापडलेले नाही. हॉस्पिटलचे डॉक्टर अनवर अली म्हणाले की, एका विद्यार्थ्याच्या शरिरावर गोळ्यांच्या जखमा आहेत, पण त्याचे शीर सापडत नाही. अली यांनी स्पष्ट केले की, दोन्ही मुलांचे शीर एखाद्या धारदार शस्त्राने कापले गेले असावे.\nकेवळ आई वडीलांना पटली ओळख\nज्या दोन मुलांचे शीर कापण्यात आले आहे, त्यापैकी एकाची ओळख करणेही अत्यंत अवघड ठरत होते. पण मोठ्या प्रयत्नानंतर मुलांच्या आई वडिलांनी मुलांच्या शरिरावर असणा-या खुणांवरून मुलांची ओळख पटवली.\nमुलांचे शीर कापल्याची घटना समोर आल्यानंतर पाकिस्तानच्या कॉन्फ्लीक्ट कॉलेज ऑफ टेररिझमचे तज्ज्ञ अबदुल्लाह खान यांच्या शंकेवर मोहर लागल्याचे समोर आले आहे. त्यांनी दोन दिवसांपूर्वी हा हल्ला ISIS च्या हल्ल्याच्या पद्धतींचा वापर करून करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.\nपुढील स्लाइड्सवर मृतांना श्रद्धांजली अर्पण केल्याचे PHOTO\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-now-common-mans-st-on-facebook-4370576-NOR.html", "date_download": "2022-01-23T21:14:32Z", "digest": "sha1:EU4X2LEYFXNY2AHCXRPGDQ5TFALZYAVI", "length": 5252, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Now Common Man's ST On Facebook | सर्वसामान्यांची एसटी आता फेसबुकवर - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसर्वसामान्यांची एसटी आता फेसबुकवर\nउस्मानाबाद - स्पर्धेत टिकण्याबरोबरच प्रवाशांना अधिक सुलभ सेवा देण्यासाठी एसटीकडूनही उपाययोजनांचा प्रयोग केला जात आहे. याचाच एक भाग म्हणून एसटीने फेसबुकवर पेज निर्माण केले आहे. प्रवाशांच्या सूचना, तक्रारींची दखल घेणे व एसटीच्या विविध सवलती, उपक्रमाची माहिती याद्वारे देण्यास प्रारंभ केला आहे.\nवर्षभरात एसटी व्यवस्थापनाने कात टाकण्यास प्रारंभ केला आहे. लाल डब्याच्या ठिकाणी निमआराम, परिवर्तन, शीतल, व्हॉल्व्हो, यशवंती अशा विविध र्शेणीतील बस दाखल झाल्यानंतर बसस्थानक अद्ययावत करण्यावर महामंडळाने लक्ष केंद्रित केले आहे. यातूनच राज्यातील अनेक बसस्थानक आजच्या परिस्थितीत कॉर्पोरेट साज चढवून थाटात उभे आहेत. अनेकांचे काम प्रगतिपथावर आहे. मुबलक प्रमाणात सोयी, सुविधा पुरवूनही याबाबत आवश्यक ती माहिती प्रवाशांपर्यंत पोहोचत नव्हती. सुविधांची माहिती वर्तमानपत्र, संकेतस्थळाबरोबरच आता फेसबुकवरही मिळणार आहे.\n9 दिवसांत 4500 लाइक्स\nएसटी महामंडळाच्या फेसबुक अकाउंटला 2 सप्टेंबरपासून प्रारंभ करण्यात आला आहे. www.facebook.com/msrtc.in या अकाउंटवर महामंडळातील महत्त्वाचे दूरध्वनी, पासच्या किमती, विविध कार्यक्रमांची छायाचित्रे, प्रवासी योजनांची माहिती देण्यात आली आहे. या अकाउंटला गेल्या नऊ दिवसांत जवळपास साडेचार हजार लाइक्सबरोबरच अनेक सूचना, तक्रारी व उपक्रमाचे कौतुक करणार्या कॉमेंट्स प्राप्त झाल्या आहेत.\nया अधिकृत पृष्ठाद्वारेच एसटी महामंडळाशी संवाद साधावा. भविष्यात एसटीतर्फे आधुनिक तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करून प्रवाशांना अधिक चांगली सेवा देण्यासाठी एसटी महामंडळ कटिबद्ध आहे.’’ दीपक कपूर, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-GOA-velingkar-challenge-for-bjp-in-goa-5499219-NOR.html", "date_download": "2022-01-23T22:47:38Z", "digest": "sha1:52PR3NS3AVEWV3BXEH5A7BJHQ6KOJML3", "length": 5963, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "velingkar challenge for BJP in goa | वेलिंगकरांमुळे गोव्यात भाजपसमाेर अाव्हान, आम अादमी पक्ष, शिवसेना खाते उघडण्याची शक्यता - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nवेलिंगकरांमुळे गोव्यात भाजपसमाेर अाव्हान, आम अादमी पक्ष, शिवसेना खाते उघडण्याची शक्यता\nपणजी- संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदी चांगले काम करून राज्यात भाजपचा चांगला जम बसवला होता. परंत��� ते दिल्लीत गेल्यानंतर पक्ष अडचणीत अाला असून विधानसभा निवडणुकीत भाजपसमाेर सत्ता राखण्याचे अाव्हान असेल. अाम अादमी पक्षाने जाेर लावला असला व शिवसेनेने भाजपचे बंडखाेर सुभाष वेलिंगकरांच्या मदतीने गोवा काबीज करण्याचे स्वप्न पाहिले तरी त्यांचे फक्त खाते उघडेल, असे चित्र आहे.\nपणजीत रिक्षावाला, टॅक्सीवाला, गाइड, दुकानदार, विद्यार्थी, हाॅटेल मालक यांच्याशी चर्चा केली असता सर्व जण पर्रीकरांच्या कारभाराचे काैतुक करताना दिसतात. त्याउलट विद्यमान मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्याबाबत मात्र त्यांच्या बाेलण्यात नाराजी जाणवते. मात्र त्यामुळे भाजपला सत्तेवरून पायउतार हाेण्याचा धाेका नसला तरी बहुमतासाठी छाेट्या पक्षांच्या कुबड्या घेण्याची वेळ मात्र येऊ शकते. वेलिंगकर भाजपचे नुकसान करू शकतात. ‘आप’चे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार एल्विस गोम्स हे भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकले आहेत. परंतु कुंकळ्ळी या स्वत:च्या मतदारसंघात त्यांचे चांगले काम असून तेथे त्यांना मानणारा वर्ग मोठा असल्याने ते नक्की निवडून येतील. मात्र अन्य ठिकाणी ‘आप’च्या हाती फार काही लागणार नसल्याचे चित्र सध्या तरी दिसते. काँग्रेसने स्वबळावर ४० जागा लढवण्याचा निर्णय घेतला असला तरी गोवा फाॅरवर्ड पक्षाशी युती करण्याबाबत विचार सुरू अाहे.\nमाेदींसह केंद्रीय मंत्र्यांची प्रचारसभा\nभाजपने ४० पैकी २१ मतदारसंघांत उमेदवार जाहीर केले असून प्रचारात पर्रीकरांसह अनेक केंद्रीय मंत्र्यांची फाैज उतरवण्याची तयारी केली अाहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन सभा होणार असून भाजपचे अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, व्यंकय्या नायडू, मनोहर पर्रीकर,नितीन गडकरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रचारास येणार अाहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-nadal-earns-13th-grand-slam-title-4370748-PHO.html", "date_download": "2022-01-23T21:18:07Z", "digest": "sha1:3SB4WHA7NZAR27ZSBWB7XRGCSRDM6A7J", "length": 2987, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Nadal earns 13th Grand Slam title | राफेल नदालने मारली बाजी, यूएस ओपनवर मिळवला दुस-यांदा कब्जा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nराफेल नदालने मारली बाजी, यूएस ओपनवर मिळवला दुस-यांदा कब्जा\nन्यूयॉर्क- स्पेनच्या राफेल नदालने जागतिक ���्रमवारीत नंबर एकवर असलेल्या नोव्हाक जोकोविचला पराभूत करून दुस-यांदा यूएस ओपनवर आपले नाव कोरले.\nजागतिक क्रमवारीत नंबर दोनवर असलेल्या नदालने सर्बियाच्या जोकोविचचा 6-2, 3-6, 6-4 आणि 6-1ने पराभूत करून आपले 13वे ग्रँड स्लॅम जिंकले.\nनदाल सर्वाधिक ग्रँड स्लॅम पटकविण्यामध्ये स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडरर (17) आणि अमेरिकेचा पीट सॅम्प्रॅस(13) नंतर तिस-या नंबरवर आहे.\nऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन जोकोविचने पहिला सेट हरल्यानंतर दुसरा सेट जिंकून 1-1 अशी बरोबर साधली होती. तथापि पुढचे दोन्ही सेटमध्ये तो पराभूत झाला. नदालने तीन तास 41 मिनिटांत हा सामना जिंकला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://marathiparenting.firstcry.com/articles/pregnancy-madhe-10-vya-athawdyatil-ultrasound-scan-%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A5%A7%E0%A5%A6-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%82%E0%A4%A1-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%A8/", "date_download": "2022-01-23T21:34:11Z", "digest": "sha1:7IJALLKUMPOHJICLT4FXZCGPHNC2DYTB", "length": 30742, "nlines": 234, "source_domain": "marathiparenting.firstcry.com", "title": "गरोदरपणाच्या १०व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड: प्रक्रिया, विकृती आणि बरेच काही | 10 Week Ultrasound: Procedure, Abnormalities and More in Marathi", "raw_content": "\nदर महिन्याला होणारा बाळाचा विकास\nमोठी मुले (५-८ वर्षे)\nटॉईज, बुक्स अँड स्कुल\nबर्थ डे अँड गिफ्ट्स\nदर महिन्याला होणारा बाळाचा विकास\nमोठी मुले (५-८ वर्षे)\nटॉयज़, बुक्स एंड स्कूल\nबेबी गियर एंड नर्सरी\nHome गर्भारपण गर्भधारणेचे आठवडे प्रसुतीपूर्व काळजी गरोदरपणाच्या १० व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन\nगरोदरपणाच्या १० व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन\nतुम्ही गरोदरपणाच्या १० व्या आठवड्यात अल्ट्रासाऊंड का केले पाहिजे\nगरोदरपणाच्या १० व्या आठवड्यातील स्कॅनची तयारी कशी करावी\nअल्ट्रासाऊंड स्कॅन करण्यासाठी किती वेळ लागतो\nअल्ट्रासाऊंड स्कॅन कसे केले जाते\nतुमच्या गरोदरपणाच्या दहाव्या आठवड्यात तुम्ही स्कॅनवर काय पहाल\n१० व्या आठवड्याच्या अल्ट्रासाऊंडमध्ये कोणतीही हालचाल नाही – हे सामान्य आहे का\nस्कॅनमध्ये काही विकृती आढळल्यास काय\nजर तुम्ही हा लेख वाचत असाल तर तुम्ही १० आठवड्यांच्या गर्भवती आहात असे आम्ही समजतो. अभिनंदन आता तुम्ही १० आठवड्यांच्या गरोदर आहात. तुमचे पोट अजून कसे दिसत नाही अशी काळजी करणे आता थांबवा कारण गरोदरपणा��्या ह्या टप्प्यावर आता ते दिसू लागेल. बाळ निरोगी आहे का किंवा त्याची वाढ सामान्यपणे होते आहे ना हे जाणून घेण्यासाठी तुमचे डॉक्टर अल्ट्रासाऊंड स्कॅन करून घेण्यास सांगतील. अल्ट्रासाऊंड, ज्याला सोनोग्राम देखील म्हणतात, ध्वनी लहरींच्या मदतीने मॉनिटरवर तुमच्या बाळाची प्रतिमा तयार करण्यास मदत करते. तुमच्या गरोदरपणाच्या १० व्या आठवड्यात तुम्हाला अल्ट्रासाऊंड स्कॅनची गरज का आहे आणि ते कसे केले जाते हे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.\nतुम्ही गरोदरपणाच्या १० व्या आठवड्यात अल्ट्रासाऊंड का केले पाहिजे\nगरोदरपणाच्या १० व्या आठवड्यांत अल्ट्रासाऊंड स्कॅन करण्याची कारणे खालीलप्रमाणे आहेत:\n१. बाळाची वाढ तपासण्यासाठी\nतुमच्या बाळाची प्रगती किंवा वाढ तपासण्यासाठी तुमचे डॉक्टर तुम्हाला गरोदरपणाच्या १० व्या आठवड्यात अल्ट्रासाऊंड स्कॅन करण्यास सुचवू शकतात. स्कॅन केल्यानंतर डॉक्टरांना तुमच्या बाळाची निरोगी वाढ होते आहे किंवा नाही हे समजू शकेल. गरोदरपणाच्या १०व्या आठवड्यात, गर्भाचे वजन सुमारे ४ ग्रॅम असते आणि लांबी ३.१ सेंमी असते. अल्ट्रासाऊंड केल्यावर तुमच्या बाळाचा विकास कसा होत आहे हे समजेल. या मोजमापांच्या आधारे बाळाचे गर्भाशयातील वय देखील समजेल आणि प्रसूतीच्या तारखेचा अंदाज सुद्धा लावता येईल.\n२. कोणतीही विकृती तपासण्यासाठी\nतुमच्या गरोदरपणाच्या १० ते १४ आठवड्यांच्या दरम्यान, डाऊन सिंड्रोम आणि इतर गुणसूत्र विकृतींची चाचणी करण्यासाठी नुकल ट्रान्सलुसेन्सी स्कॅन (NTS) केले जाईल. यामध्ये, न जन्मलेल्या बाळाचा न्युकल फोल्ड, म्हणजेच मानेच्या मागचा पारदर्शक भाग, मोजला जाईल. ही चाचणी सहसा गरोदरपणाच्या १२ व्या आठवड्यात घेतली जाते.\n३. बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकण्यासाठी\nतुम्ही तुमच्या गरोदरपणाच्या ८व्या आठवड्यांच्या दरम्यान अल्ट्रासाऊंड स्कॅनद्वारे तुमच्या बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकले असतील. परंतु तुम्ही ते १० व्या आठवड्यात देखील ऐकू शकता. तुमच्या बाळाचे हृदय सामान्यपणे कार्य करते याची खात्री करण्यासाठी तुमचे डॉक्टर ही चाचणी करतील.\n४. बाळाचे अवयव सामान्यपणे कार्यरत आहेत याची खात्री करण्यासाठी\nगरोदरपणाच्या १०व्या आठवड्यात, गर्भाची त्वचा अर्धपारदर्शक असते. याचा अर्थ अल्ट्रासाऊंड स्कॅनवर सर्व अंतर्गत अवयव दिसू शकतील. अशा ���्रकारे तुमचे डॉक्टर सर्व अवयव सामान्यपणे विकसित होत आहेत आणि योग्यरित्या कार्य करत आहेत की नाही हे तपासू शकतील.\n५. पाठीचा कणा कसा विकसित होत आहे हे पाहण्यासाठी\nगरोदरपणाच्या १०व्या आठवड्यात पाठीचा कणा अल्ट्रासाऊंड मध्ये दिसला पाहिजे. पाठीचा कणा सामान्यपणे विकसित होत आहे की नाही हे तपासण्यासाठी डॉक्टर अल्ट्रासाऊंड करतील.\n६. बाळाची स्थिती निश्चित करण्यासाठी\nजर हा तुमचा पहिला अल्ट्रासाऊंड असेल, तर डॉक्टर तुम्हाला गर्भाचे गर्भाशयातील स्थान म्हणजेच तुमच्या बाळाची स्थिती सांगतील. अल्ट्रासाऊंड केल्यानंतर एक्टोपिक गर्भधारणेची शक्यता तपासून पहिली जाईल.\nगरोदरपणाच्या १० व्या आठवड्यातील स्कॅनची तयारी कशी करावी\nगरोदरपणाच्या १० व्या आठवड्यातील स्कॅनसाठी तुमचे मूत्राशय संपूर्ण भरलेले असणे आवश्यक आहे. मूत्राशय संपूर्ण भरलेले असताना स्कॅन केल्याने अल्ट्रासाऊंड तंत्रज्ञांना बाळ, प्लेसेंटा, गर्भाशय, अंडाशय आणि गर्भाशय ग्रीवाची स्पष्ट प्रतिमा मिळण्यास मदत होईल. अल्ट्रासाऊंड करण्याच्या एक तास अगोदर मूत्राशय संपूर्ण भरण्यासाठी तुम्हाला ३ ग्लास पाणी पिण्याची आवश्यकता आहे.\nअल्ट्रासाऊंड स्कॅन करण्यासाठी किती वेळ लागतो\nएका सामान्य अल्ट्रासाऊंड स्कॅन करण्यासाठी १५ ते ३० मिनिटे लागू शकतात. सोनोग्राफरला बाळाची चांगली प्रतिमा मिळवावी लागते. तुमचे गर्भाशय, प्लेसेंटा आणि अंडाशय देखील तपासावे लागतात. जर बाळ खूप सक्रिय असेल आणि फिरत असेल किंवा अस्ताव्यस्त स्थितीत असेल, तर सोनोग्राफरला स्पष्ट प्रतिमा मिळण्यासाठी जास्त वेळ लागू शकतो. आणि जर स्पष्ट प्रतिमा मिळाली नाही तर स्कॅन पुन्हा कधीतरी करावा लागेल.\nअल्ट्रासाऊंड स्कॅन कसे केले जाते\nअल्ट्रासाऊंड करण्यासाठी, सोनोग्राफर तुम्हाला टेबलवर झोपण्यास सांगतील आणि तुमचे पोट आणि बेंबीकडील भाग उघडा ठेवण्यास सांगतील. त्यानंतर ते तुमच्या पोटावर थोडे जेल लावतील आणि त्वचेवर ट्रान्सड्यूसर दाबून धरतील. ह्या कांडीद्वारे अल्ट्रासाऊंड लहरी पाठवल्या जातील त्यामुळे मॉनिटरवर तुमच्या बाळाची प्रतिमा तयार होईल. बाळाची स्पष्ट प्रतिमा दिसण्यासाठी तंत्रज्ञ कांडीने तुमच्या पोटावर थोडासा दाब देतील. स्कॅन वेदनादायक नसून त्याचा काहीही त्रास होत नाही. काही वेळा, ओटीपोटाच्या स्कॅन नंतर स्पष्ट प्रतिमा मिळाली नाही तर योनिमार्गाद्वारे स्कॅन केले जाऊ शकते. परंतु तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही – योनिमार्गाची तपासणी देखील वेदनादायक नाही.\nतुमच्या गरोदरपणाच्या दहाव्या आठवड्यात तुम्ही स्कॅनवर काय पहाल\nतुमच्या १०–आठवड्यांच्या अल्ट्रासाऊंड स्कॅनमध्ये तुम्हाला काय दिसेल ते खाली दिलेले आहे.\n१० आठवड्यांच्या अल्ट्रासाऊंडमध्ये तुम्ही बाळाची हालचाल पाहू शकता. तुम्हाला तुमच्या बाळाचे हात, पाय आणि डोके स्पष्टपणे दिसू शकते\nतुमच्या बाळाची त्वचा पारदर्शक असल्याने तुम्हाला अंतर्गत अवयव देखील दिसू शकतात\nमॉनिटरवर, तुम्हाला तुमच्या बाळाचे हृदय धडधडताना दिसेल आणि तुम्हाला ते ऐकूही येईल\nतुम्हाला तुमच्या बाळाचे कपाळ फुगलेले दिसेल. वाढत्या मेंदूला सामावून घेण्यासाठी हे सहसा असे होते. तथापि, कपाळ हळूहळू सपाट होईल\nतुम्ही तुमच्या बाळाची बोटे देखील पाहू शकता. तुम्हाला त्याचे नाक आणि कान सुद्धा दिसू शकतील. तुम्हाला तुमच्या बाळाच्या पापण्या दिसतील पण त्या बंद असतील\nबाळाचा सांगाडा पूर्ण झाला आहे आणि मणक्याचे फ्रेमवर्क सुद्धा तुम्हाला दिसू शकते\n१० व्या आठवड्याच्या अल्ट्रासाऊंडमध्ये कोणतीही हालचाल नाही – हे सामान्य आहे का\nतुमच्या अल्ट्रासाऊंडच्या १० व्या आठवड्यात तुम्हाला तुमचे बाळ हलताना दिसत नसेल तर काळजी करू नका. तुमचे बाळ गर्भाशयात झोपले असण्याची शक्यता आहे. बाळाची वाढ, विकास आणि हृदयाचे ठोके सामान्य आहेत अशी खात्री तुमच्या सोनोग्राफर ने तुम्हाला दिल्यावर तुम्हाला त्याची काळजी करण्याची गरज नाही.\nस्कॅनमध्ये काही विकृती आढळल्यास काय\n१० आठवड्यांच्या अल्ट्रासाऊंड स्कॅन मध्ये काही विकृती आढळल्यास, तुमचे डॉक्टर तुम्हाला त्याची माहिती देतील. अशा वेळी, डॉक्टर पुढील चाचण्यांची शिफारस करू शकतात जसे की कोरिओनिक विली सॅम्पलिंग, रक्त चाचण्या आणि अम्निओसेन्टेसिस इत्यादी. निष्कर्षांच्या आधारे, डॉक्टर तुमच्याशी पुढे काय करायचे ह्याविषयी बोलतील आणि त्यानंतर ते तुम्हाला एखाद्या विशेष तज्ञांकडे पाठवू शकतील.\n१० आठवड्यांच्या अल्ट्रासाऊंड स्कॅनला डेटिंग स्कॅन असेही म्हणतात, कारण तो बाळाचे गर्भधारणेचे वय निर्धारित करण्यासाठी आणि प्रसूती तारखेचा अंदाज लावण्यासाठी वापरला जातो. न्यूचल ट्रान्सलुसेन्सी ट��स्ट हा या स्कॅनचा भाग आहे. काही पालकांना आठवणी जतन करण्यासाठी स्कॅनची प्रिंट कॉपी हवी असते. काही देशांमध्ये, तंत्रज्ञ बाळ मुलगा आहे कि मुलगी हे सांगू शकतात. तथापि, भारतात लिंग निर्धारण बेकायदेशीर आहे. गर्भाचा विकास सामान्य आहे आणि बाळ निरोगी आहे याची खात्री करण्यासाठी १० आठवड्यांचा अल्ट्रासाऊंड केला जातो. त्यामुळे तुमच्या डॉक्टरांनी सुचवले असल्यास हा अल्ट्रासाऊंड चुकवू नका. नियमित चाचण्या करा. तुम्हाला निरोगी गरोदरपणासाठी शुभेच्छा\nमागील आठवडा: गरोदरपणाच्या ९ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन\nपुढील आठवडा: गरोदरपणाच्या ११ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन\nगरोदरपणाच्या ९ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन\nबालदिनाच्या सर्वोत्तम शुभेच्छा, कोट्स, मेसेजेस आणि स्लोगन\nगरोदरपणातील मानेचे दुखणे: कारणे, घरगुती उपाय आणि प्रतिबंध\nगरोदरपणात छातीत जळजळ होणे: लक्षणे, कारणे आणि उपचार\nगरोदरपणात सोडा (शीतपेये) पिणे सुरक्षित आहे का\nनॉर्मल प्रसूतीसाठी गरोदर असताना करावेत असे १० परिणामकारक व्यायामप्रकार\nनॉर्मल प्रसूती विरुद्ध सिझेरिअन - फायदे आणि तोटे\nगरोदरपणाच्या १२ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन\nगरोदरपणातील बधिरता: कारणे आणि उपाय\nगरोदरपणात ग्रहणाचा परिणाम होतो का\nगरोदरपणाच्या ८ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन\nगरोदरपणातील डोकेदुखीवर ११ परिणामकारक घरगुती उपाय\nजुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – १९ वा आठवडा\nमंजिरी एन्डाईत - January 7, 2021\nIn this Article१९ व्या आठवड्यात बाळांची वाढ बाळांचा आकार केवढा असतोसामान्य शारीरिक बदलजुळ्या बाळांसह गरोदरपणाच्या १९ व्या आठवड्यातील लक्षणे जुळ्या बाळांसह गरोदरपणाचा १९ वा आठवडा – पोटाचा आकार जुळ्या बाळांसह गरोदरपणाचा १९ वा आठवडा – अल्ट्रासाऊंड काय खावेसामान्य शारीरिक बदलजुळ्या बाळांसह गरोदरपणाच्या १९ व्या आठवड्यातील लक्षणे जुळ्या बाळांसह गरोदरपणाचा १९ वा आठवडा – पोटाचा आकार जुळ्या बाळांसह गरोदरपणाचा १९ वा आठवडा – अल्ट्रासाऊंड काय खावेगरोदरपणातील काळजीविषयक टिप्स आपल्याला काय खरेदी करण्याची आवश्यकता आहेगरोदरपणातील काळजीविषयक टिप्स आपल्याला काय खरेदी करण्याची आवश्यकता आहे जेव्हा तुम्ही तुमच्या जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपणाच्या १९ […]\n२१ महिन्यांच्या बा��ाची वाढ आणि विकास\nबाळांसाठी रव्याचे पदार्थ: आरोग्यविषयक फायदे आणि पाककृती\nनको असलेल्या गर्भधारणेस कसे सामोरे जावे\nतुमच्या ४ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास\n‘य’ अक्षरावरून मुलींची अर्थासहित १५० नावे\nगर्भधारणेचा प्रयन्त करत असताना टाळावेत असे १० अन्नपदार्थ\nमुलींसाठी हिंदू देवता श्रीलक्ष्मीची ७५ नावे\nगरोदरपणाच्या ३२ व्या आठवड्यात जन्मलेले बाळ\nह्या संकेतस्थळावरील माहिती ही ढोबळ स्वरूपाची आहे आणि फक्त शिक्षित करण्याच्या हेतूने ती उपलब्ध आहे. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ किंवा संबंधित आरोग्य सेवा प्रदाता ह्यांच्या सल्ल्याला ती पर्यायी ठरू शकत नाही. आपणास स्वतःच्या अथवा आपल्या बाळाच्या किंवा मुलाच्या आरोग्यविषयक शंका असतील तर कृपया आपल्या वैद्यांशी संपर्क साधावा. आपण हे लक्षात घ्यावे की ह्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या संवाद प्रक्रियेला मर्यादा आहेत. तुम्हाला लागणारी मदत किंवा मिळणारा प्रतिसाद हा फक्त लेखकाकडून दिला जातो. पेरेंटिंग.फर्स्टक्राय.कॉम कुठल्याही चुका, वगळलेली माहिती किंवा कुठलेही चुकीचे भाष्य ह्यांची जबाबदारी घेत नाही. हे संकेतस्थळ वापरताना तुम्हाला सर्व अटी व शर्ती बंधनकारक आहेत असे निर्देशीत करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.kolaj.in/published_article.php?v=Malala-has-to-face-Trolling-because-of-her-statement-on-KashmirVH3846110", "date_download": "2022-01-23T21:59:17Z", "digest": "sha1:BVCKO64YP5YF5SULGA54KSGGWBVFXC3A", "length": 20063, "nlines": 137, "source_domain": "www.kolaj.in", "title": "नोबेल विजेती मलाला यूसुफजई काश्मीरवर काय म्हणाली?| Kolaj", "raw_content": "\nनोबेल विजेती मलाला यूसुफजई काश्मीरवर काय म्हणाली\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nजम्मू काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढण्यात आलाय. हा विषय जगभरात चर्चेचा बनलाय. पाकिस्तानमधून भारताच्या या निर्णयावर जोरदार टीका होतेय. यातच शांततेचा नोबेल विजेत्या मलाला यूसुफजईची प्रतिक्रिया आलीय. काश्मीरबाबतच्या भूमिकेवरुन तिला बरंच ट्रोल व्हावं लागतंय.\nजम्मू काश्मीरला कलम ३७० नुसार देण्यात आलेला विशेष राज्याचा दर्जा रद्द करण्यात आलाय. जम्मू काश्मीर आणि लडाख हे दोन केंद्रशासित प्रदेश बनवण्यात आले. ५ ऑगस्टपासून या एकाच विषयाभोवती जगाचं राजकारण फिरतंय. काहींना हा निर्णय योग्य वाटतोय. काहीजण विरोधातही बोलताहेत. या सगळ्यावर आता मलाला यूसुफजईनं ट्विटरवर आपलं मत मा��डलंय. यावरुन तिला बरंच ट्रोलही केलं जातंय. मोठं मोठे सेलिब्रिटीही तिला ट्रोल करताहेत.\nमलाला यूसुफजई हे नाव जगाला नवं नाहीय. पाकिस्तानमधल्या स्वात खोऱ्यात तिचं बालपण गेलं. इथंच तिनं तालिबान्यांची दडपशाही अनुभवली. पाकिस्तानमधे मुलींच्या शिक्षणासाठी या चिमुकलीनं लहान वयातच आवाज उठवला. त्यामुळे तिच्यावर हल्ला झाला. या हल्ल्यातून ती वाचली. पुन्हा उभी राहिली. शांततेसाठी तिला नोबेल पुरस्कार मिळाला. ती जगभरात पोचली. कलम ३७० रद्द केल्यावर तिनं एक ट्विट केलं. त्यात काश्मीरमधल्या स्त्रिया आणि मुलांच्या प्रश्नावर ती बोलली.\nहेही वाचाः काश्मीरच्या निमित्ताने द्वेषाचं कोडिंग करुन आपल्या मेंदूचं प्रोग्रामिंग सेट होतंय\nतिच्या ट्विटचा मराठी अनुवाद\n'जेव्हा मी लहान होते, माझे आई बाबा लहान होते, आजी आजोबा तरुण होते तेव्हापासून काश्मीरमधले लोक हे युद्धसदृश्य परिस्थितीत जगताहेत. गेल्या सात दशकांपासून इथली नवी पिढी हिंसेच्या वातावरणातच लहानाची मोठी होतेय. मला काश्मीरबद्दल बोलावं वाटतंय. कारण दक्षिण आशिया हे माझं घर आहे. १.८ अब्ज लोकांच्या घराची ही गोष्ट मी शेअर करतेय. यात काश्मिरीही सामील आहेत.\nआपण सगळे एका वेगळ्या संस्कृती, धर्म, भाषा, खाद्य आणि प्रथा परंपरांचं प्रतिनिधित्व करतो. मला विश्वास आहे आपण सगळे शांततेत राहू शकतो. वेगवेगळी भिन्नता असलेली माणसं जगाला बऱ्याच गोष्टी भेट देतात. त्या सगळ्यांचं आपल्याला मोठं मोलं आहे.एकमेकांना धक्का लागावा किंवा त्रास व्हावा याची गरज नाही.\nआज मला काश्मीरमधल्या महिला आणि तिथल्या मुलांच्या सुरक्षेची काळजी वाटतेय. कारण कोणत्याही लढाईचा, हिंसेचा सगळ्यात जास्त फटका महिला आणि लहान मुलांना बसतो. सगळे दक्षिण आशियायी, आंतरराष्ट्रीय समूह आणि संबंधित पक्ष काश्मिरींच्या अडचणींकडे लक्ष देतील, अशी मला अपेक्षा आहे. आपण कोणत्या एका मुद्याच्या बाजूनं असू अगर नसू हे तितक महत्वाचं नाही. महत्वाचं आहे ते मानव अधिकारांचं संरक्षण होणं. मुलं आणि महिलांच्या सुरक्षेला जास्त महत्व द्यायला हवं. सात दशकांपूर्वीचा काश्मीर मुद्दा हा शांततेनं सुटण्यावर लक्ष द्यायला हवा.'\nट्विटरवर आपलं मत व्यक्त केल्यानंतर मलालाला ट्रोल केलंय. काही मुद्यांवर आक्षेपही घेतले जाताहेत. पाकिस्तानातल्या हिंदूंचा मुद्दा काढला जातोय. तर काहींनी बलुचिस्तानचा मुद्दा काढलाय. मलालाला विरोध करणाऱ्यांत सर्वसामान्य आहेत तसंच अनेक सेलिब्रिटीही आघाडीवर आहेत.\nभाजपचे समर्थक असलेले अंकित जैन आपल्या ट्विटमधे म्हणतात,\nआपण पाकिस्तानमधल्या ख्रिश्चन आणि हिंदूंच्या मानवी हक्कांसाठी बोलू नका. आपण बलुची लोकांच्या पाकिस्तानी सैन्यानं केलेल्या हत्याकांडावर बोलू नका. पाकव्याप्त काश्मीरमधल्या लोकांच्या मानवी हक्कांसाठी बोलू नका. तुम्ही ढोंगी आहात मलाला यूसुफजई.\nसेवानिवृत्त आर्मी ऑफिसर मेजर गौरव आर्य यांनीही एक ट्विट केलंय. त्यांनी ट्विटरवर आपल्या बायोडेटात स्वतःची ओळख संरक्षण विश्लेषक म्हणून नमूद केलीय. त्यांचं ट्विट जवळपास ५००० जणांनी शेअरही केलंय.\nनमस्कार मलाला, तुम्ही कधी काश्मीर पाहिलेलं नाही. पण तुम्ही खूप आत्मविश्वासानं फील करत आहात. स्वातमधल्या आपल्या घरापासून बलुचिस्तान दूर नाही. आपण लहान होता तेव्हापासून बलुचींचाही संघर्ष सुरू आहे. तेव्हा आईवडील लहान होते आणि हो तुमचे आजी आजोबाही तरुण होते. घंटी वाजवा\nहेही वाचाः ३७० नाही, तर जम्मू काश्मीर केंद्रशासित करणं ही सगळ्यांत मोठी खेळी\nमानक गुप्ता आपल्या ट्विटमधे म्हणतात,\nकाश्मीरमधल्या पाकपुरस्कृत दहशतवादाविरुद्ध एक शब्दही नाही. जिच्यावर दहशतवादी हल्ला झाला तिची दहशतवादाविरुद्ध बोलण्याची हिम्मत नाही. मलाला तू आदर गमावलास.\nअंशुल सक्सेना यांनी मलालाच्या ट्विटवर काही नवे मुद्दे उपस्थित केलेत. अंशुल हे राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र व्यवहाराचे विश्लेषक आहेत. ते लिहितात,\nप्रिय मलाला, कृपया याबद्दलही एक शब्द बोल.\n१) पाकिस्तानी हिंदू मुली ज्यांचं अलीकडे अपहरण झालं आणि धर्मांतर\n२) पाकिस्तानी ख्रिश्चन मुली ज्यांची चीनमधे तस्करी झाली\n३) पाकिस्तानमधल्या अहमदी मुली ज्या भेदभावाला सामोरं जात आहेत.\n४) पाकिस्तानच्या लष्करानं अपहरण केलेल्या मुली.\nइन्फोसिसचे माजी सीएफओ मोहनदास पै यांनी मलालाचं वक्तव्य म्हणजे ढोंगीपणा असल्याचं म्हटलंय.\nकाय ढोंग, लज्जास्पद. मलाला पाकिस्तानच्या गरीब हिंदू मुलींच्या समर्थनासाठी उभी राहिली नाही. ज्यांना पळवून नेलं. बलात्कार केले. धर्मांतर केलं. आता निर्घृण भाष्य करत आहात. प्लिज भारताबद्दल बोलू नका. तुमची निवड, पूर्वग्रह, दुटप्पी भूमिका सर्व माहीत आहे.\nआपल्या वादग्रस्त वक्तव्यानं नेहमी चर्चेत असणाऱ्या पायल रोहतगीनेही टीका करण्याची संधी सोडली नाही.\nमलाला ही वीना मलिकची बीएफ बनलीय. स्त्रीवादी या मुळात ज्युनिअर आर्टिस्ट असतात. त्यांना दिवसाला ५०० रुपये पगार मिळतो. मलाला या ज्युनिअर कलाकारांच्या रिंग लीडर आहेत असं दिसतंय.\nनरेंद्र मोदींच्या मॅन वर्सेस वाईल्डच्या ट्रेलरपेक्षा मिम्स जास्त इंटरेस्टिंग\nसुपरहिरो खूप आहेत, पण ओबामांनाही आवडतो केवळ स्पायडर मॅनच\nविशेष दर्जा काढल्याने काश्मीरचा प्रश्न सुटला की अधिक गुंतागुंतीचा झाला\nगोवा: उंदीरउड्यांच्या खेळात नेमकी कुणाची सरशी\nगोवा: उंदीरउड्यांच्या खेळात नेमकी कुणाची सरशी\nभगवंत मान: कॉमेडीयन ते मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारीपर्यंतचा प्रवास\nभगवंत मान: कॉमेडीयन ते मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारीपर्यंतचा प्रवास\nसत्ताधारी-विरोधकांचं भवितव्य ठरवणाऱ्या निवडणुकीची गोष्ट\nसत्ताधारी-विरोधकांचं भवितव्य ठरवणाऱ्या निवडणुकीची गोष्ट\nनिवडणूक प्रचाराचा नवा पॅटर्न आभासी दुनियेतली लोकशाही\nनिवडणूक प्रचाराचा नवा पॅटर्न आभासी दुनियेतली लोकशाही\nगोवा: उंदीरउड्यांच्या खेळात नेमकी कुणाची सरशी\nगोवा: उंदीरउड्यांच्या खेळात नेमकी कुणाची सरशी\nभगवंत मान: कॉमेडीयन ते मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारीपर्यंतचा प्रवास\nभगवंत मान: कॉमेडीयन ते मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारीपर्यंतचा प्रवास\nकोरोना काळात सरकार शाळा, कॉलेज बंद का करतंय\nकोरोना काळात सरकार शाळा, कॉलेज बंद का करतंय\nआयेशा मलिक: अस्थिर पाकिस्तानला मिळालीय नवी दिशा\nआयेशा मलिक: अस्थिर पाकिस्तानला मिळालीय नवी दिशा\nआयेशा मलिक: अस्थिर पाकिस्तानला मिळालीय नवी दिशा\nआयेशा मलिक: अस्थिर पाकिस्तानला मिळालीय नवी दिशा\nबुल्ली बाई, सुल्ली डिल: मुस्लिम महिलांना टार्गेट करणारी विकृती\nबुल्ली बाई, सुल्ली डिल: मुस्लिम महिलांना टार्गेट करणारी विकृती\nकॅपिटल हिल हल्ला: महासत्तेला हादरवणाऱ्या घटनेचं एक वर्ष\nकॅपिटल हिल हल्ला: महासत्तेला हादरवणाऱ्या घटनेचं एक वर्ष\nरामसुंदर दास: कालीचरणला धर्मसंसदेतून खडेबोल सुनावणारे महंत\nरामसुंदर दास: कालीचरणला धर्मसंसदेतून खडेबोल सुनावणारे महंत\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्�� मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tv9marathi.com/business/union-budget-of-india-2019-live-updates-26410.html", "date_download": "2022-01-23T20:42:29Z", "digest": "sha1:K3FE6ZBBP3KP4VWSX6RTED7NSQJKVS3C", "length": 19053, "nlines": 248, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nदेशाचं बजेट तुमच्या मोबाईलवर\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nInterim Budget 2019 : मोदी सरकार (Modi Government) कार्यकाळातील शेवटचं बजेट (Budget) 1 फेब्रुवारीला सादर करणार आहे. निवडणुकीपूर्वीचं हे बजेट अंतरिम बजेट (Interim Budget) आहे. निवडणुकानंतर जे सरकार सत्तेत येईल, ते पूर्ण अर्थसंकल्प सादर करेल. देशाचे नियमित अर्थमंत्री अरुण जेटली (Arun Jaitley) हे कॅन्सरवरील उपचारासाठी अमेरिकेत आहेत. त्यामुळे पियुष गोयल (Piyush Goyal) हे देशाचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या अर्थसंकल्पात मोदी सरकार भरघोस घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यापैकी महत्त्वाची घोषणा म्हणजे टॅक्स स्लॅब अर्थात कररचना. मोदी सरकार सध्याची अडीच लाखाची करमुक्त उत्पन्न मर्यादा वाढवण्याची शक्यता आहे. याशिवाय शेती, महिला, युवकांसाठीही भरघोस तरतुदी करण्याची शक्यता आहे.\nदेशाचं बजेट साध्या, सोप्या भाषेत टीव्ही 9 मराठीवर तुम्ही पाहू शकाल. तुमच्या मोबाईलवर बजेटचे अपडेट मिळू शकतील. त्यासाठी तुम्हाला www.tv9marathi.com वर लॉग ऑन करावं लागेल.\nयाशिवाय तुम्हाला टीव्ही 9 च्या फेसबुक आणि ट्विटरवरही बजेटचे सर्व अपडेट्स मिळवू शकता.\nअर्थमंत्री पियुष गोयल 1 फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या बजेटबाबत मोदी सरकारने पूर्ण तयारी केली आहे. सर्वसामान्य अर्थसंकल्प 2019 (Budget 2019-20) हे निवडणुकीपूर्वी सादर होत असल्याने त्यामध्ये वर्षभराचा संपूर्ण आढावा नसेल. निवडणूक वर्षात सामान्यत: नवं सरकार स्थापन होईपर्यंत चार महिन्यांसाठी प्रशासनिक कार्य आणि विकासकामांवरील खर्चाचा तपशील अंतरिम बजेटमध्ये सादर केला जातो. मात्र विद्यमान भाजप सरकार ही परंपरा तोडून पूर्ण बजेट सादर करण्याची शक्यता ���ोती. पण त्यावर अर्थमंत्रालयाने स्पष्टीकरण देऊन त्यावर पडदा टाकला आहे.\nअर्थसंकल्प 2019 कधी सुरु होईल\nकेंद्र सरकार संसदेत 1 फेब्रुवारीला बजेट सादर करेल. अरुण जेटलींच्या अनुपस्थितीत अर्थमंत्रालयाच भार पियुष गोयल यांच्याकडे आहे, त्यामुळे तेच सकाळी 11 वा. अर्थसंकल्प सादर करतील. अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून 13 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. सर्वात आधी सरकार 1 एप्रिलपासून 31 मार्चपर्यंत जमा-खर्चाची माहिती देईल. त्यानंतर अर्थमंत्री आपलं भाषण देतील. 1999 पर्यंत अर्थसंकल्प संध्याकाळी 5 वा सादर करण्याची प्रथा होती, मात्र 1999 मध्ये माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात केली.\nबजेट कसं सादर केलं जाईल\nसर्वात आधी संसद भवनात अर्थसंकल्पासंदर्भात कागदपत्र आणली जातील. त्यानंतर कॅबिनेट बैठक होईल. या बैठकीचे अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील. या बैठकीत अर्थसंकल्पाबाबत महत्त्वाच्या मुद्द्यावर निर्णय होतील. त्यानंतर अर्थमंत्री बजेट सादर करतील.\nअर्थसंकल्पाचं महाकव्हरेज तुम्ही टीव्ही 9 मराठीवर पाहू शकता. टीव्हीसह तुम्ही वेबसाईट tv9marathi.com वर बजेटची बित्तमबातमी पाहू शकाल. शिवाय तुमच्या मोबाईलवर लाईव्ह टीव्हीद्वारे tv9marathi.com/live-tv बजेट लाईव्ह पाहू शकाल.\nयाशिवाय तुम्हाला फेसबुकवर www.facebook.com/Tv9Marathi/ आणि ट्विटरवरही twitter.com/TV9Marathi बजेट लाईव्ह पाहता येईल. इतकंच नाही तर टीव्ही 9 मराठीचं न्यूज चॅनेल तुम्ही यूट्यूबवर 24 तास लाईव्ह पाहू शकता. https://www.youtube.com/watch\nविद्युत शक्तीवर अर्थव्यवस्थेची भरारी वीज वापराची गती काय सांगते वीज वापराची गती काय सांगते इलेक्ट्रिक वाहनांची देशभरात लवकरच दावेदारी\nVIDEO: पत्नी सोडून गेली म्हणून गावातील लोक मोदी म्हणतात; पटोलेंनी उल्लेख केलेला तो गावगुंड अखेर प्रकटला\nULIP चा कर सवलतीचा टेकू काढला, वार्षिक गुंतवणूक 2.5 लाखांच्यावर असेल तर मिळणार नाही फायदा\nअर्थसंकल्प 2 days ago\nबजेट 2022: खर्च कमी अन् बचत जास्त; यंदाच्या अर्थसंकल्पात स्टँडर्ड डिडक्शन वाढणार\nअर्थसंकल्प 2 days ago\nBudget 2022: ऑनलाईन शिक्षणासाठी सरकारचं मोठं पाऊल, बजेटमध्ये ‘डिजिटल फंड’\nयूटिलिटी 2 days ago\nवर्षभरातच डिजिटल पेमेंटमध्ये 40 टक्क्यांनी वाढ, स्टार्टअप्स आणि फिनटेक कंपन्यांना हवे सरकारचे पाठबळ\nअर्थसंकल्प 2 days ago\nसैफ अली खानच्या मुलासोबत ही कुणाची मुलगी\nरोहित-जुईलीचा साखरपुडा संपन्न, फोटो सोशल मीडियावर व्हायरल \nपाळणा हलला, देसी गर्ल आई झाली\nया अभिनेत्रींचंं झालं होतं ‘कास्टिंग काऊच’\nठसकेबाज उर्फी जावेदचा हटके अंदाज..\nVideo : नाना पटोलेंची मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच बावनकुळेंनी पुतळा जाळला, तर दरेकरांचं जोरदार प्रत्युत्तर\nNana Patole : भिवंडीला पुन्हा काँग्रेसचा गड बनवा आणि स्वबळावर काँग्रेसचा झेंडा फडकवा : नाना पटोले\nउद्धव ठाकरे म्हणाले ‘युतीत 25 वर्षे सडली’; मग 2 वर्षात काय कमावलं\nKalyan : रिंग रोड रस्ता बाधितांचे बीएसयुपी प्रकल्पात पुनर्वसन करणार, खासदार श्रीकांत शिंदे यांची माहिती\nSpecial Report | नागपुरात एमपीएससीचा पेपर फुटला, अभाविपचा दावा; आयोग म्हणते असं काही घडलंच नाही, नेमकं काय\nपाकमधील धुळीच्या वादळाने मुंबईकरांची हुडहुडी, गार वाऱ्यांनी मुंबई गारठली, येत्या 48 तासांत अवकाळीची शक्यता\nSpecial Report : पुतळ्यावरून पुन्हा एकदा ‘एमआयएम’-शिवसेनेत जुंपली; जलील अन् खैरेंमध्ये खडाजंगी\nThane : शाळा, महाविद्यालय, रेल्वे स्थानक बाँबने उडविण्याची धमकी; ठाणे पोलीस शाळेला आला ईमेल\nडिसले गुरुजींच्या पीएचडीचा मार्ग मोकळा; अध्यायन रजेच्या अर्जला अखेर मंजुरी\nबिटींग द रिट्रीट मध्ये 70 वर्षांपासून वाजणाऱ्या ‘त्या’ गाण्याची गोष्ट जे यंदा वाजविले जाणार नाही..\nउद्धव ठाकरे म्हणाले ‘युतीत 25 वर्षे सडली’; मग 2 वर्षात काय कमावलं\nपाकमधील धुळीच्या वादळाने मुंबईकरांची हुडहुडी, गार वाऱ्यांनी मुंबई गारठली, येत्या 48 तासांत अवकाळीची शक्यता\nIND vs SA, 3rd ODI, LIVE Cricket Score: द. आफ्रिकेची भारतावर 4 धावांनी मात, सलग तिसऱ्या सामन्यात भारताचा दारुण पराभव\nVideo : नाना पटोलेंची मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच बावनकुळेंनी पुतळा जाळला, तर दरेकरांचं जोरदार प्रत्युत्तर\n‘राज्यात मुघल पुन्हा कबरीतून अवतारले, ज्वलंत हिंदुत्ववादी मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये वीर टिपूची उद्याने’\nबिटींग द रिट्रीट मध्ये 70 वर्षांपासून वाजणाऱ्या ‘त्या’ गाण्याची गोष्ट जे यंदा वाजविले जाणार नाही..\nJanhvi kapoor | Yellow बिकनीत जान्हवी दिसतेय खास, काय आहे यल्लो बिकनीचा राज\nCorona, Omicron Cases Maharashtra LIVE : संसद भवनातील 875 कर्मचारी पॉझिटीव्ह; उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनाही कोरोनाची लागण\nMaharashtra News Live Update : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरेंचा शिवसैन��कांशी संवाद\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/due-to-increase-in-corona-infection-in-child-maharashtra-government-will-form-task-force-of-expert-announced-by-rajesh-tope-452460.html", "date_download": "2022-01-23T21:14:12Z", "digest": "sha1:A4OV5JLYAJOJINN5GAVBEP7QCGLEAKZO", "length": 18668, "nlines": 252, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nलहान मुलांवर कोरोनाचा हल्ला, खबरदारी म्हणून राज्यात तज्ज्ञांची टास्क फोर्स\nकोरोनाची लागण लहान मुलांमध्ये होत असल्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचे निदर्शनास येत आहे. (child Corona infection Rajesh Tope)\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : कोरोनाची लागण लहान मुलांमध्ये होत असल्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत दिलेली पूर्वसूचना लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ज्ञांची टास्क फोर्स तयार करण्यात येणार आहे, असी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली. माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना आरोग्यमंत्री बोलत होते. (due to increase in Corona infection in child Maharashtra government will form task force of expert announced by Rajesh Tope)\nतातडीने टास्क फोर्सची स्थापना केली जाणार\nयावेळी पोलताना त्यांनी राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना केला जात आहे. अशातच तिसऱ्या लाटेची देखील पूर्वसूचना मिळाली आहे. हो धोका लक्षात घेऊन त्याच्या प्रतिबंधासाठी शासनाने पावले उचलली आहेत. विशेष करून लहान मुलांमधील संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता त्यांच्या उपचारासाठी बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स तातडीने केली जाईल,” असे राजेश टोपे म्हणाले.\nमुख्यमंत्र्यांनी बालरोग तज्ज्ञांशी संवाद साधला\nतसेच पुढे बोलताना रुग्णालयातील खाटांची संख्या वाढविणे, बालकांसाठीचे व्हेंटीलेटर्स, एनआयसीयुमधील बेडस् यांची तयारी करण्यात येत असून या सुविधा वाढविण्यावर भर दिला जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील गुरूवारी रात्री विविध बालरोग तज्ञांशी संवाद साधला, अशी माहिती टोपे यांनी दिली.\nपुढे बोलताना त्यांनी राज्यातील लसीकरण मोहिमेवर प्रकाश टाकला. त्यांनी महाराष्ट्र लसीकरणात देशात आघाडीवर आहे. 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लसीकरणासाठी पुरेशी लस उपलब्ध नसल्याने लसीकरणाला म्हणावा तसा वेग आला नाहीये. या वयोगटातील सहव्याधी असलेल्या नागरिकांना प्राधान्याने लस देण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे टोपे यांनी सांगितले.\nस��पुटनिक लसीसाठी बोलणी सुरु\nराज्यात सध्या ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. त्यावर बोलताना टोपे यांनी अनेक बाबींवर प्रकाश टाकला. “महाराष्ट्रात रशीयातील स्पुटनिक लस उपलब्ध व्हावी यासाठी रशीयन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (आरडीआयएफ) यांच्याशी या लसीच्या दराबाबत बोलणी सुरू आहे. तसेच, जागतिक निविदेच्या माध्यमातून ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर खरेदी करायची आहेत. या यंत्राच्या तांत्रिक बाबी तपासणीसाठी तीन डॉक्टरांची समिती नेमण्यात आली आहे. त्याचबरोबर 3 लाख रेमडेसीव्हीर इंजेक्शन आयातीसाठी डीसीजीआयच्या मान्यतेने खरेदीसाठी आदेश देण्यात आले आहेत,” अशी माहितीसुद्धा त्यांनी दिली.\nMaharashtra Coronavirus LIVE Update : उस्मानाबाद जिल्ह्यात 6 दिवसांचा जनता कर्फ्यु\nMaratha Reservation Live | सुप्रीम कोर्टाने निकालातून पुढचा मार्ग दाखवला, केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींनी निर्णय घ्यावा : मुख्यमंत्री\nMumbai Model | काय आहे ‘मुंबई मॉडेल’, ज्याची सुप्रीम कोर्टानं स्तुती केली, केंद्राला दिल्लीसाठी राबवायला सांगितलं\nरोज सकाळी एक कप धन्याचे पाणी प्या; ‘या’ आजारांपासून दूर रहा\nवेगाने चालल्यामुळे हार्ट फेल्युअरचा धोका 34 टक्क्यांनी होतो कमी; जाणून घ्या काय सांगतो अहवाल\nशॉर्टसर्किटमुळे बीडमधील शेतकऱ्यांचा ऊस जळून खाक, दहा लाखांचे नुकसान\nPregnency Tips | गर्भवतीने आनंदी राहिल्यावर काय होतो फायदा…जाणून घ्या एका क्लिकवर\nलता मंगेशकरांच्या प्रकृतीत सुधारणा, आयसीयूमध्ये उपचार सुरू; लवकर ब-या होण्यासाठी प्रार्थना करा\nहार्सूल कारागृह हादरले | कर्मचाऱ्यांसह कैद्यांना कोरोनाची लागण, सात दिवसात पाच रुग्ण\nताज्या बातम्या 14 hours ago\nसैफ अली खानच्या मुलासोबत ही कुणाची मुलगी\nरोहित-जुईलीचा साखरपुडा संपन्न, फोटो सोशल मीडियावर व्हायरल \nपाळणा हलला, देसी गर्ल आई झाली\nया अभिनेत्रींचंं झालं होतं ‘कास्टिंग काऊच’\nठसकेबाज उर्फी जावेदचा हटके अंदाज..\nVideo : नाना पटोलेंची मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच बावनकुळेंनी पुतळा जाळला, तर दरेकरांचं जोरदार प्रत्युत्तर\nNana Patole : भिवंडीला पुन्हा काँग्रेसचा गड बनवा आणि स्वबळावर काँग्रेसचा झेंडा फडकवा : नाना पटोले\nउद्धव ठाकरे म्हणाले ‘युतीत 25 वर्षे सडली’; मग 2 वर्षात काय कमावलं\nKalyan : रिंग रोड रस्ता बाधितांचे बीएसयुपी प्रकल्पात पुनर्वसन करणार, खासदार श्रीकांत शिंदे यांची म��हिती\nSpecial Report | नागपुरात एमपीएससीचा पेपर फुटला, अभाविपचा दावा; आयोग म्हणते असं काही घडलंच नाही, नेमकं काय\nपाकमधील धुळीच्या वादळाने मुंबईकरांची हुडहुडी, गार वाऱ्यांनी मुंबई गारठली, येत्या 48 तासांत अवकाळीची शक्यता\nSpecial Report : पुतळ्यावरून पुन्हा एकदा ‘एमआयएम’-शिवसेनेत जुंपली; जलील अन् खैरेंमध्ये खडाजंगी\nThane : शाळा, महाविद्यालय, रेल्वे स्थानक बाँबने उडविण्याची धमकी; ठाणे पोलीस शाळेला आला ईमेल\nडिसले गुरुजींच्या पीएचडीचा मार्ग मोकळा; अध्यायन रजेच्या अर्जला अखेर मंजुरी\nबिटींग द रिट्रीट मध्ये 70 वर्षांपासून वाजणाऱ्या ‘त्या’ गाण्याची गोष्ट जे यंदा वाजविले जाणार नाही..\nउद्धव ठाकरे म्हणाले ‘युतीत 25 वर्षे सडली’; मग 2 वर्षात काय कमावलं\nपाकमधील धुळीच्या वादळाने मुंबईकरांची हुडहुडी, गार वाऱ्यांनी मुंबई गारठली, येत्या 48 तासांत अवकाळीची शक्यता\nIND vs SA, 3rd ODI, LIVE Cricket Score: द. आफ्रिकेची भारतावर 4 धावांनी मात, सलग तिसऱ्या सामन्यात भारताचा दारुण पराभव\nVideo : नाना पटोलेंची मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच बावनकुळेंनी पुतळा जाळला, तर दरेकरांचं जोरदार प्रत्युत्तर\n‘राज्यात मुघल पुन्हा कबरीतून अवतारले, ज्वलंत हिंदुत्ववादी मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये वीर टिपूची उद्याने’\nबिटींग द रिट्रीट मध्ये 70 वर्षांपासून वाजणाऱ्या ‘त्या’ गाण्याची गोष्ट जे यंदा वाजविले जाणार नाही..\nJanhvi kapoor | Yellow बिकनीत जान्हवी दिसतेय खास, काय आहे यल्लो बिकनीचा राज\nCorona, Omicron Cases Maharashtra LIVE : संसद भवनातील 875 कर्मचारी पॉझिटीव्ह; उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनाही कोरोनाची लागण\nMaharashtra News Live Update : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांशी संवाद\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lifehackermarathi.com/tag/rejection-quotes-marathi/", "date_download": "2022-01-23T20:31:24Z", "digest": "sha1:OF7KOK55KAI2FKNTLCVDCJD6Y3FZBSOC", "length": 2019, "nlines": 40, "source_domain": "www.lifehackermarathi.com", "title": "rejection quotes marathi Archives - Lifehacker Marathi", "raw_content": "\nRejection मराठी प्रेरणादायी सुविचार\nहा प्रश्न खर तर खूप बालिश वाटतो यार आता म्हणजे हयात विचार करण्यासारखं तरी काय आहे , तुम्ही आता एवढे पण लहान नाही आहात की कोणी तुम्हाला reject केलं का स्वतःला इजा पोहचून घ्याल ,कारण तुमचं ego hurt झालं म्हणूज किंवा जे तुम्हाला पाहिजे ते झालं नाही म्हणून . . प्रत्यकाची एक choice असते यार … Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"}
+{"url": "https://barshilive.com/gaudgaon-one-person-fell-on-his-body-while-watching-waghya-muralis-program/", "date_download": "2022-01-23T20:41:48Z", "digest": "sha1:DECIYFKGBQMCMJKITJF3SPZZWS5G5322", "length": 7892, "nlines": 95, "source_domain": "barshilive.com", "title": "गौडगाव : वाघ्या मुरळीचा कार्यक्रम पाहताना अंगावर पडला एकाला जणाला बेदम मारहाण पाच जणांविरुद्ध गुन्हा", "raw_content": "\nHome स्थानिक बातम्या गौडगाव : वाघ्या मुरळीचा कार्यक्रम पाहताना अंगावर पडला एकाला जणाला बेदम...\nगौडगाव : वाघ्या मुरळीचा कार्यक्रम पाहताना अंगावर पडला एकाला जणाला बेदम मारहाण पाच जणांविरुद्ध गुन्हा\nगौडगाव : वाघ्या मुरळीचा कार्यक्रम पाहताना अंगावर पडला एकाला जणाला बेदम मारहाण पाच जणांविरुद्ध गुन्हा\nआमच्या फेसबुक पेज ला लाईक करा\nबार्शी तालुक्यातील गौडगाव येथे वाघ्या मुरळीचा कार्यक्रम रात्री साडेबाराच्या दरम्यान 6 डिसेंबरला चालू होता. माझ्या अंगावर का पडला असे विचारले असता एका जणाला पाच जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडोबा मंदीराजवळ फिर्यादीचा हनुमंत भारत बदे याने गणेश प्रकाश भ़ड याला अंगावर का पडला असे विचारलेचे कारणावरुन 1) गणेश प्रकाश भड, 2) विशाल किसन भड, 3) सचिन किसन भड, 4) प्रकाश त्रिंबक भड, 5) अजय प्रकाश भड सर्व रा.गौडगाव ता.बार्शी यांनी संगणमत करुन पकडुन शिवीगाळ करुन हाताने, लाथाबुक्कयांनी मारहाण करुन भिंतीवर ढकलुन दिले तसेच गणेश प्रकाश भड याने शिवीगाळ करुन लोखंडी गज माझे डोक्यात मारुन जखमी केले व तु गावात कसा राहतो अशी धमकी देवुन सर्वजन निघुन गेले. याप्रकरणी वैराग पोलिसात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nअशी माहिती वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनय बहिर यांनी दिली आहे.\nPrevious articleबार्शीत माजी नगरसेवकाच्या घरावर गोळीबार,गुन्हा दाखल, दोघाना अटक,दोघे फरार\nNext articleसोलापूरचे उपमहापौर राजेश काळे हे 2 वर्षासाठी तडीपार\nवृक्ष संवर्धन समिती च्या वतीने गच्चीवरील बाग तसेच परसबाग स्पर्धेच आयोजन\n अलीपुर रोड परिसरातून महिलेचे गंठण भरदिवसा लंपास; २ जणां विरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल\nबार्शी शेअर मार्केट घोटाळा: विशाल फटे याला 10 दिवसांची पोलीस कोठडी; वाचा सविस्तर काय घडले कोर्टात\nवैरागच्या विकासासाठी भूमकर यांच्या पाठीशी ताकद उभी करणार-रोहित पवार\nवृक्ष संवर्धन समिती च्या वतीने गच्चीवरील ���ाग तसेच परसबाग स्पर्धेच आयोजन\nनिमित्त बार्शीतील कथित शेअर घोटाळ्याचे : रोडपती…. करोडपती…. वाचा सविस्तर-\n अलीपुर रोड परिसरातून महिलेचे गंठण भरदिवसा लंपास; २ जणां विरुद्ध...\nसोलापुरात शेततळ्यात बुडून आईसह दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू\nवैराग मध्ये एक पतिपत्नी विजयी तर एक पतिपत्नी पराभूत\nचिंताजनक: बार्शीत तीन दिवसात २७१ नवे कोरोना रुग्ण सापडले\nराष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष काका साठेंनी झेडपीच्या आवारात लगावली एकाच्या ‘कानाखाली’ |...\nवैराग नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या निरंजन भूमकरांची एकहाती झेंडा-भाजप चार तर शिवसेना...\nबार्शी शेअर मार्केट घोटाळा: विशाल फटे याला 10 दिवसांची पोलीस कोठडी;...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tv9marathi.com/latest-news/rahul-gandhi-slams-pm-narendra-modi-says-he-should-speak-instead-of-waving-hand-280357.html", "date_download": "2022-01-23T21:44:07Z", "digest": "sha1:V4XSVZIYB4MR2MXK7EU6RRF45ZE5KYI3", "length": 17760, "nlines": 250, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nमोदीजी, एकटे असताना हात हलवण्यापेक्षा तुमचं मौन सोडा: राहुल गांधी\nउत्तर प्रदेशातील हाथरस बलात्कार प्रकरणानंतरही संपूर्ण व्यवस्था पीडितेच्या कुटुंबावर आक्रमण करते आणि पंतप्रधान एक शब्दही बोलत नाहीत.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nनवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत केवळ स्वत:ची प्रतिमा जपण्यात हित मानले. परंतु, आता त्यांनी सर्वांसमोर येऊन जनतेच्या प्रश्नांची उत्तरे देण्याची वेळ आली आहे. एकटे असताना हात हलवण्यापेक्षा मोदींनी मौन सोडलं पाहिजे, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. (Rahul Gandhi criticized Narendra Modi)\nराहुल गांधी यांनी बुधवारी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हीडिओ शेअर केला. यामध्ये राहुल यांनी कोरोनासंदर्भात सरकारकडे असलेला दूरदृष्टीचा अभाव, देशातील लघूमध्यम उद्योगांची दुरावस्था आणि हाथरस प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. कोरोनामुळे भारतीय अर्थव्यवस्था आणि जनतेला खूप मोठा फटका बसले, हे मी फेब्रुवारी महिन्यातच सांगितले होते. मात्र, त्यावेळी नरेंद्र मोदी २२ दिवसांत आपण कोरोनाची लढाई जिंकू, असे सांगत होते. यावरुन कोणाला किती समज आहे, हे तुम्ही ठरवा, असे राहुल यांनी सांगितले.\nPM जी, अकेले टनल में हाथ हिलाना छोड़ो, अपनी चुप्पी तोड़ो सवालों का सामना करो, देश आपसे बहुत कुछ पूछ रहा है ��वालों का सामना करो, देश आपसे बहुत कुछ पूछ रहा है\nतसेच नरेंद्र मोदी यांनी देशातील लघूमध्यम उद्योग संपवले. कोरोनाच्या काळात त्यांनी स्वत:च्या उद्योगपती मित्रांना मदत केली. तर स्वत:च्या प्रतिमेला धक्का लागू नये म्हणून मोदींनी भारताचा १२०० स्क्वेअर मीटरचा भूभागही चीनला देऊन टाकला. उत्तर प्रदेशातील हाथरस बलात्कार प्रकरणानंतरही संपूर्ण व्यवस्था पीडितेच्या कुटुंबावर आक्रमण करते आणि पंतप्रधान एक शब्दही बोलत नाहीत, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.\nया सगळ्या कारणांमुळे नरेंद्र मोदी कधीही जाहिररित्या पत्रकार परिषद घेऊन प्रश्नांना उत्तरे देत नाहीत. आपल्याला उत्तरे द्यावी लागतील या एकाच कारणामुळे ते चीन आणि प्रसारमाध्यमांना घाबरतात. मोदींना केवळ आपली प्रतिमा जपण्यातच रस असल्याचेही राहुल त्यांनी म्हटले. यापूर्वी काल पटियाला येथे झालेल्या पत्रकार परिषदेतही राहुल गांधी यांनी कृषी कायद्यांच्या मुद्द्यावरून मोदी सरकारला लक्ष्य केले होते. या कायद्यांमुळे शेतीची प्रचलित व्यवस्था मोडीत निघेल. शेतकरी कॉर्पोरेट उद्योगांच्या दावणीला बांधले जातील, असा इशारा राहुल यांनी दिला होता.\n‘…म्हणून कृषी विधेयकांवरील चर्चेवेळी मी संसदेत उपस्थित नव्हतो’\nकाँग्रेस सत्तेत येताच तिन्ही कृषी कायदे रद्द करणार, राहुल गांधी यांची घोषणा\nVIDEO: पत्नी सोडून गेली म्हणून गावातील लोक मोदी म्हणतात; पटोलेंनी उल्लेख केलेला तो गावगुंड अखेर प्रकटला\nBudget 2022 : क्रिप्टोवर नियमन की बंदी; अर्थसंकल्पात ठरणार भवितव्य, पंतप्रधान मोदींचा ‘ग्रीन सिग्नल’\nअर्थसंकल्प 2 days ago\nलहान मुलांच्या रिअॅलिटी शोमध्ये पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवल्याचा आरोप; केंद्र सरकारकडून चॅनलला नोटीस\nट्रेंडिंग 4 days ago\nNana Patole | ‘पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा कॉंग्रेस कधी कमी होऊ देणार नाही’\nपीएनबीच्या ग्राहकांना अलर्ट: बँक सेवा शुल्कात बदल, लॉकरच्या दरात वाढ\nयूटिलिटी 2 weeks ago\nएनटीपीसीकडून वीज जीएसटीमध्ये आणण्यासाठी चाचपणी, नॅशलन थर्मल पॉवर कॉर्पोरेशनच्या अहवालातील मुद्दा\nनोव्हेंबरमध्ये बँका 17 दिवस बंद\nवारस नोंदीसाठी आवश्यक बाबी\nमोफत गॅस कनेक्शनसाठी असा करा अर्ज\nपोस्ट ऑफिसच्या ‘या’ जबरदस्त योजना\nVideo : नाना पटोलेंची मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच बावनकुळेंनी पुतळा जाळला, तर दरेकरांचं जोरदार प्रत्युत्तर\nNana Patole : भिवंडीला पुन्हा काँग्रेसचा गड बनवा आणि स्वबळावर काँग्रेसचा झेंडा फडकवा : नाना पटोले\nउद्धव ठाकरे म्हणाले ‘युतीत 25 वर्षे सडली’; मग 2 वर्षात काय कमावलं\nKalyan : रिंग रोड रस्ता बाधितांचे बीएसयुपी प्रकल्पात पुनर्वसन करणार, खासदार श्रीकांत शिंदे यांची माहिती\nSpecial Report | नागपुरात एमपीएससीचा पेपर फुटला, अभाविपचा दावा; आयोग म्हणते असं काही घडलंच नाही, नेमकं काय\nपाकमधील धुळीच्या वादळाने मुंबईकरांची हुडहुडी, गार वाऱ्यांनी मुंबई गारठली, येत्या 48 तासांत अवकाळीची शक्यता\nSpecial Report : पुतळ्यावरून पुन्हा एकदा ‘एमआयएम’-शिवसेनेत जुंपली; जलील अन् खैरेंमध्ये खडाजंगी\nThane : शाळा, महाविद्यालय, रेल्वे स्थानक बाँबने उडविण्याची धमकी; ठाणे पोलीस शाळेला आला ईमेल\nडिसले गुरुजींच्या पीएचडीचा मार्ग मोकळा; अध्यायन रजेच्या अर्जला अखेर मंजुरी\nबिटींग द रिट्रीट मध्ये 70 वर्षांपासून वाजणाऱ्या ‘त्या’ गाण्याची गोष्ट जे यंदा वाजविले जाणार नाही..\nउद्धव ठाकरे म्हणाले ‘युतीत 25 वर्षे सडली’; मग 2 वर्षात काय कमावलं\nपाकमधील धुळीच्या वादळाने मुंबईकरांची हुडहुडी, गार वाऱ्यांनी मुंबई गारठली, येत्या 48 तासांत अवकाळीची शक्यता\nIND vs SA, 3rd ODI, LIVE Cricket Score: द. आफ्रिकेची भारतावर 4 धावांनी मात, सलग तिसऱ्या सामन्यात भारताचा दारुण पराभव\nVideo : नाना पटोलेंची मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच बावनकुळेंनी पुतळा जाळला, तर दरेकरांचं जोरदार प्रत्युत्तर\n‘राज्यात मुघल पुन्हा कबरीतून अवतारले, ज्वलंत हिंदुत्ववादी मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये वीर टिपूची उद्याने’\nबिटींग द रिट्रीट मध्ये 70 वर्षांपासून वाजणाऱ्या ‘त्या’ गाण्याची गोष्ट जे यंदा वाजविले जाणार नाही..\nJanhvi kapoor | Yellow बिकनीत जान्हवी दिसतेय खास, काय आहे यल्लो बिकनीचा राज\nCorona, Omicron Cases Maharashtra LIVE : संसद भवनातील 875 कर्मचारी पॉझिटीव्ह; उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनाही कोरोनाची लागण\nMaharashtra News Live Update : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांशी संवाद\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/mumbai/accused-of-isis-terrorist-organization-petition-for-bail-389678.html", "date_download": "2022-01-23T21:17:32Z", "digest": "sha1:MSCGXWSZ54AD4VF54Y5CCDMOY2TOBGLT", "length": 17632, "nlines": 247, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nआयसीसचा दहशतवादी असल��याचा आरोप, कल्याणच्या तरुणाची थेट मुंबई उच्च न्यायालयात याचिका\nसंशयित दहशतवादी म्हणून अटक करण्यात आलेल्या आरिफ माजिद याने जामीन मिळावा म्हणून मुंबई हायकोर्टात अर्ज केलाय.\nप्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : आयसीस (ISIS) संघटनेचा संशयित दहशतवादी म्हणून अटक करण्यात आलेल्या आरिफ माजिद याने जामीन मिळावा म्हणून मुंबई हायकोर्टात अर्ज केलाय. त्याच्या अर्जावर आज (4 फेब्रुवारी) मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. यानंतर त्याच्या अर्जावरील निकाल हायकोर्टाने राखून ठेवलाय. 23 फेब्रुवारी रोजी कोर्ट या अर्जावर आपला निकाल देणार आहे (Accused of ISIS terrorist organization petition for Bail) .\nआरिफ माजिद याचं प्रकरण खुप गाजलं होतं. कल्याण येथे राहणारे काही तरुण थेट आयसीस या दहशतवादी घनटनेत सहभागी होण्यासाठी गेले होते. त्यात आरिफ माजिद हा देखील होता. मात्र, काही महिन्यांनी तो भारतात परतला. तो भारतात आल्यावर एनआयएने त्याला अटक केली आणि त्याच्यावर UAPA कायद्यांतर्गत कारवाई सुरू केली.\nयानंतर आरिफ याने मुंबई सेशन कोर्टात जामिनासाठी अर्ज केला होता. मुंबई सेशन कोर्टाने त्याचा जामीन अर्ज मान्य करत काही अटींवर त्याला जामीन दिला. मात्र, सेशन कोर्टाच्या या निकालाच्या विरोधात एनआयएने मुंबई हायकोर्टात धाव घेतली. त्या निकालाला स्थगिती मिळवलीय. त्या विरोधात आरिफ माजिद हा आता हायकोर्टात आला आहे. आपल्याला सेशन कोर्टाने दिलेला जामिनावरील स्थगिती उठवावी आणि आपल्याला जामीन द्यावा अशी त्यांची मागणी आहे.\nआरिफ माजिद हा स्वतःच युक्तिवाद करतो. आजही त्याने स्वतःच युक्तिवाद केला. कोर्टाला आपण निर्दोष असल्याचं सांगण्याचा प्रयत्न केला. आपण शिक्षणासाठी तिकडे गेलो होतो. त्यानंतर वकिलामार्फत मी परतलो होतो. या बाबतचे सर्व कागदपत्र उपलब्ध आहेत. आपण आयसीसमध्ये जाण्यासाठी आपल्याला आयसीसच्या लोकांनी परवानगी दिल्याचं पत्र एनआयएनं सादर केलं आहे. पण ते पत्र माझ्या अटकेच्या एक महिन्यानंतरचं आहे. हे कसं शक्य आहे, असा प्रश्न त्याने उपस्थित केला.\nयावर अतिरिक्त सॉलिसिटर जनरल यांनी काही पुरावे कोर्टा समोर सादर केले. व्हिडिओ दाखवलेत. त्याच प्रमाणे आरिफ याला गोळी लागल्याचं देखील कोर्टाला सांगितलं. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यावर कोर्टाने आपला निकाल राखून ठेवला आहे.\nISISच्या 2 हजार दहशतवाद्यांचा भारतावर हल्ल्याचा कट\nआयसीसचं भारतातील नेटवर्क उद्ध्वस्त, NIA च्या विशेष न्यायालयाकडून 15 जणांना शिक्षा\nदिल्लीत पकडलेल्या संशयित अतिरेक्याच्या घरात स्फोटकांचा मोठा साठा, वडिलांसह तिघांना अटक\nतुरुंगात राहून आपल्याच शुक्राणूतून चार मुलं जन्मली पॅलेस्टिनी दहशतवाद्याचा दावा, कशी पॅलेस्टिनी दहशतवाद्याचा दावा, कशी\nट्रेंडिंग 2 days ago\nIndia in UNSC: पाकिस्तानात बॉम्ब स्फोटातील आरोपींना पंचतारांकित सुविधा\nआंतरराष्ट्रीय 4 days ago\nघातपाताचा मोठा कट उधळला दिल्लीत बॅगमध्ये आढळलेल्या आयईडी बॉम्बचा खरा सूत्रधार कोण\nNitesh Rane | भाजपा आमदार नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या होणार सुनावणी\nDrone Attack Alert | महाराष्ट्रावर ड्रोन हल्ल्याचं सावट, डार्कनेटवर शिजला दहशतवाद्यांचा कट, यंत्रणा अलर्ट\nJaish E Mohammed : आता नागपूर दहशतवाद्यांच्या टार्गेटवर जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांकडून रेकी, पोलीस सज्ज\nसैफ अली खानच्या मुलासोबत ही कुणाची मुलगी\nरोहित-जुईलीचा साखरपुडा संपन्न, फोटो सोशल मीडियावर व्हायरल \nपाळणा हलला, देसी गर्ल आई झाली\nया अभिनेत्रींचंं झालं होतं ‘कास्टिंग काऊच’\nठसकेबाज उर्फी जावेदचा हटके अंदाज..\nVideo : नाना पटोलेंची मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच बावनकुळेंनी पुतळा जाळला, तर दरेकरांचं जोरदार प्रत्युत्तर\nNana Patole : भिवंडीला पुन्हा काँग्रेसचा गड बनवा आणि स्वबळावर काँग्रेसचा झेंडा फडकवा : नाना पटोले\nउद्धव ठाकरे म्हणाले ‘युतीत 25 वर्षे सडली’; मग 2 वर्षात काय कमावलं\nKalyan : रिंग रोड रस्ता बाधितांचे बीएसयुपी प्रकल्पात पुनर्वसन करणार, खासदार श्रीकांत शिंदे यांची माहिती\nSpecial Report | नागपुरात एमपीएससीचा पेपर फुटला, अभाविपचा दावा; आयोग म्हणते असं काही घडलंच नाही, नेमकं काय\nपाकमधील धुळीच्या वादळाने मुंबईकरांची हुडहुडी, गार वाऱ्यांनी मुंबई गारठली, येत्या 48 तासांत अवकाळीची शक्यता\nSpecial Report : पुतळ्यावरून पुन्हा एकदा ‘एमआयएम’-शिवसेनेत जुंपली; जलील अन् खैरेंमध्ये खडाजंगी\nThane : शाळा, महाविद्यालय, रेल्वे स्थानक बाँबने उडविण्याची धमकी; ठाणे पोलीस शाळेला आला ईमेल\nडिसले गुरुजींच्या पीएचडीचा मार्ग मोकळा; अध्यायन रजेच्या अर्जला अखेर मंजुरी\nबिटींग द रिट्रीट मध्ये 70 वर्षांपासून वाजणाऱ्या ‘त्या’ गाण्याची गोष्ट जे यंदा वाजविले जाणार नाही..\nउद्धव ठाकरे म्हणाले ‘��ुतीत 25 वर्षे सडली’; मग 2 वर्षात काय कमावलं\nपाकमधील धुळीच्या वादळाने मुंबईकरांची हुडहुडी, गार वाऱ्यांनी मुंबई गारठली, येत्या 48 तासांत अवकाळीची शक्यता\nIND vs SA, 3rd ODI, LIVE Cricket Score: द. आफ्रिकेची भारतावर 4 धावांनी मात, सलग तिसऱ्या सामन्यात भारताचा दारुण पराभव\nVideo : नाना पटोलेंची मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच बावनकुळेंनी पुतळा जाळला, तर दरेकरांचं जोरदार प्रत्युत्तर\n‘राज्यात मुघल पुन्हा कबरीतून अवतारले, ज्वलंत हिंदुत्ववादी मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये वीर टिपूची उद्याने’\nबिटींग द रिट्रीट मध्ये 70 वर्षांपासून वाजणाऱ्या ‘त्या’ गाण्याची गोष्ट जे यंदा वाजविले जाणार नाही..\nJanhvi kapoor | Yellow बिकनीत जान्हवी दिसतेय खास, काय आहे यल्लो बिकनीचा राज\nCorona, Omicron Cases Maharashtra LIVE : संसद भवनातील 875 कर्मचारी पॉझिटीव्ह; उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनाही कोरोनाची लागण\nMaharashtra News Live Update : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांशी संवाद\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://jalgaonlive.news/bsf-recruitment-2021/", "date_download": "2022-01-23T21:05:45Z", "digest": "sha1:CG6X76TQXYOU36UIV3SF7BBTNHY3XKCJ", "length": 9650, "nlines": 127, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "BSF मध्ये नोकरी मिळविण्याची संधी ; त्वरित अर्ज करा | Jalgaon Live News", "raw_content": "\nBSF मध्ये नोकरी मिळविण्याची संधी ; त्वरित अर्ज करा\nWritten By चेतन पाटील\nसीमा सुरक्षा दल (बीएसएफ) भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहे. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २९ डिसेंबर २०२१ आहे.\nपदाचे नाव व जागा :\n१. सहाय्यक उपनिरीक्षक (ASI) (DM ग्रेड III)-01\n२. हेड कॉन्स्टेबल (सुतार)-04\n३. हेड कॉन्स्टेबल (प्लंबर)-02\n५. कॉन्स्टेबल (जनरेटर ऑपरेटर)-२४\n६. कॉन्स्टेबल (जनरेटर मेकॅनिक)- २८\nसहाय्यक उपनिरीक्षक (ASI) (DM ग्रेड III): मॅट्रिक पास किंवा समतुल्य. औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा समकक्ष मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून ड्राफ्ट्समनशिप (सिव्हिल) मध्ये डिप्लोमा कोर्स.\nहेड कॉन्स्टेबल (सुतार): मॅट्रिक उत्तीर्ण किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) बरोबरचे सुतार व्यवसायाचे प्रमाणपत्र किंवा नामांकित फर्मकडून संबंधित व्यापारातील तीन वर्षांचा अनुभव.\nहेड कॉन्स्टेबल (प्लंबर): मॅट्रिक पास किंवा इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (ITI) च्या समकक्ष प्लंब���च्या ट्रेडचे प्रमाणपत्र किंवा नामांकित फर्मकडून संबंधित ट्रेडमधील तीन वर्षांचा अनुभव.\nकॉन्स्टेबल (सिव्हरमन): मॅट्रिक पास किंवा त्याच्या समतुल्य सीवरेजच्या देखभालीचा अनुभव व्यापारातील पात्रता प्रवीणता चाचणीच्या अधीन आहे.\nकॉन्स्टेबल (जनरेटर ऑपरेटर): मॅट्रिक किंवा समतुल्य मान्यताप्राप्त संस्थेमधून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्रमाणपत्र (म्हणजे इलेक्ट्रीशियन किंवा वायरमन किंवा डिझेल/मोटर मेकॅनिक) आणि मान्यताप्राप्त फर्मकडून संबंधित व्यापारातील तीन वर्षांचा अनुभव. केंद्र किंवा राज्य सरकार.\nकॉन्स्टेबल (जनरेटर मेकॅनिक): मान्यताप्राप्त संस्थेतील डिझेल/मोटर मेकॅनिकमधील औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्रमाणपत्रासह मान्यताप्राप्त मंडळाकडून मॅट्रिक किंवा समकक्ष आणि केंद्र किंवा राज्य सरकारद्वारे मान्यताप्राप्त फर्मकडून संबंधित व्यापारातील तीन वर्षांचा अनुभव.\nकॉन्स्टेबल (लाइनमन): इलेक्ट्रिकल वायरमन किंवा लाइनमनच्या व्यापारातील मान्यताप्राप्त संस्थेतील औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्रमाणपत्रासह मान्यताप्राप्त मंडळाकडून मॅट्रिक किंवा समकक्ष आणि केंद्र किंवा राज्य सरकारद्वारे मान्यताप्राप्त फर्मकडून संबंधित व्यापारातील तीन वर्षांचा अनुभव.\nवयोमर्यादा: शेवटच्या तारखेनुसार 18 ते 25 वर्षांच्या दरम्यान. नियमानुसार वयात सवलत.\nशारीरिक मानके आणि वैद्यकीय मानके: जाहिरातीनुसार.\nवैद्यकीय तपासणी आणि पुन्हा वैद्यकीय परीक्षा\n₹ 100/- फक्त सामान्य / OBC श्रेणीतील उमेदवारांसाठी.\nअर्ज करण्याची शेवटची तारीख : २९ डिसेंबर २०२१\nऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा\nजळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा\nया बातम्या देखील वाचा\nपरीक्षा न देता GAIL मध्ये अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..तब्बल एक लाखाहून अधिक पगार मिळेल\nभारतीय कृषी संशोधन परिषदमध्ये 10वी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची संधी.. 641 पदांवर भरती, पगार 21700\nIndian Army : 10वी पास असलेल्यांना भारतीय सैन्यात नोकरीची सुवर्णसंधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mahindratractor.com/marathi/about-us", "date_download": "2022-01-23T22:39:59Z", "digest": "sha1:F22UOK25QLTS3DUHATKATD7P63XQIYOC", "length": 25807, "nlines": 278, "source_domain": "www.mahindratractor.com", "title": "About Mahindra Tractors | Mahindra Tractors", "raw_content": "\nमहिंद्रा युवराज 215 NXT\nमहिंद्रा जिवो 225 DI\nमहिंद्रा जिवो 225 DI 4WD\nमहिंद्रा जिवो 305DI 4WD\nमहिंद्रा जिवो 245 वाइनयार्ड\nमहिंद्रा जिवो 245 DI 4WD\nमहिंद्रा 255 DI पावर प्लस\nमहिंद्रा युवो 275 DI\nमहिंद्रा 275 DI ECO\nमहिंद्रा 265 DI पावर प्लस\nमहिंद्रा जीवो 365 DI 4WD\nमहिंद्रा 275 DI XP प्लस\nमहिंद्रा 275 DI SP प्लस\nमहिंद्रा युवो TECH + 275\nमहिंद्रा 275 DI TU\nमहिंद्रा 275 TU XP प्लस\nमहिंद्रा 275 DI TU SP प्लस\nमहिंद्रा युवो 415 DI\nमहिन्द्रा युवो TECH + 405\nमहिंद्रा 415 DI SP प्लस\nमहिन्द्रा युवो TECH + 415\nमहिंद्रा 415 DI XP प्लस\nमहिंद्रा 475 DI SP प्लस\nमहिंद्रा 475 DI XP प्लस\nमहिन्द्रा युवो TECH + 475\nमहिंद्रा युवो 575 DI\nमहिंद्रा युवो 575 DI 4WD\nमहिन्द्रा युवो TECH + 575\nमहिंद्रा 575 DI XP प्लस\nमहिंद्रा 575 DI SP प्लस\nमहिंद्रा 585 DI XP प्लस\nअर्जुन नोवो 605 DI-MS\nमहिंद्रा युवो 585 MAT\nमहिन्द्रा युवो TECH + 585\nमहिंद्रा अर्जुन ULTRA -1 555 DI\nअर्जुन नोवो 605 DI-PS\nअर्जुन नोवो 605 DI-i\nअर्जुन नोवो 605 DI–i-4WD\nमहिंद्रा अर्जुन नोवो ULTRA 1 605 DI\nमहिंद्रा नोवो 655 DI\nमहिंद्रा नोवो 755 DI\nमहिंद्रा वॉक-बिहाइंड राईस ट्रान्सप्लांटर MP461\nमहिंद्रा प्लान्टिंग मास्टर पॅडी 4RO\nमहिंद्रा हार्वेस्टमास्टर H12 4WD\nमहिंद्रा हार्वेस्टमास्टर H12 2WD\nफ्रंट एंड लोडर 13 एफएक्स\nफ्रंट एंड लोडर 9.5 एफएक्स\nफ्रंट एंड लोडर 10.2 एफएक्स\nमहिंद्रा युवराज 215 NXT\nमहिंद्रा जिवो 225 DI\nमहिंद्रा जिवो 225 DI 4WD\nमहिंद्रा जिवो 245 DI 4WD\nमहिंद्रा जिवो 245 वाइनयार्ड\nमहिंद्रा जिवो 305DI 4WD\nमहिंद्रा 255 DI पावर प्लस\nमहिंद्रा युवो 275 DI\nमहिंद्रा 275 DI ECO\nमहिंद्रा 265 DI पावर प्लस\nमहिंद्रा जीवो 365 DI 4WD\nमहिंद्रा 275 DI XP प्लस\nमहिंद्रा 275 DI SP प्लस\nमहिंद्रा युवो TECH + 275\nमहिंद्रा 275 DI TU\nमहिंद्रा 275 TU XP प्लस\nमहिंद्रा 275 DI TU SP प्लस\nमहिंद्रा युवो 415 DI\nमहिन्द्रा युवो TECH + 405\nमहिंद्रा 415 DI SP प्लस\nमहिंद्रा युवो 475 DI\nमहिन्द्रा युवो TECH + 475\nमहिंद्रा 415 DI XP प्लस\nमहिंद्रा 475 DI SP प्लस\nमहिंद्रा 475 DI XP प्लस\nमहिंद्रा युवो 575 DI\nमहिंद्रा युवो 575 DI 4WD\nमहिन्द्रा युवो TECH + 575\nमहिंद्रा 575 DI XP प्लस\nमहिंद्रा 575 DI SP प्लस\nमहिंद्रा 585 DI XP प्लस\nमहिन्द्रा युवो TECH + 585\nअर्जुन नोवो 605 DI-MS\nमहिंद्रा युवो 585 MAT\nमहिंद्रा अर्जुन ULTRA -1 555 DI\nअर्जुन नोवो 605 DI-PS\nअर्जुन नोवो 605 DI-i\nअर्जुन नोवो 605 DI–i-4WD\nमहिंद्रा अर्जुन नोवो ULTRA 1 605 DI\nमहिंद्रा नोवो 655 DI\nमहिंद्रा नोवो 755 DI\nमहिंद्रा वॉक-बिहाइंड राईस ट्रान्सप्लांटर MP461\nमहिंद्रा प्लान्टिंग मास्टर पॅडी 4RO\nमहिंद्रा हार्वेस्टमास्टर H12 4WD\nमहिंद्रा हार्वेस्टमास्टर H12 2WD\nफ्रंट एंड लोडर 13 एफएक्स\nफ्रंट एंड लोडर 9.5 एफएक्स\nफ्रंट एंड लोडर 10.2 एफएक्स\nनिवडा * उत्पा���न चौकशी\nआम्ही का 3 दशकांपेक्षा अधिक, महिन्द्रा भारताचा निर्विवाद क्र. 1 चा ट्रॅक्टर ब्रँड आणि संख्येनुसार जगातील सर्वात मोठा ट्रॅक्टर निर्माता राहिलेला आहे. $19.4 मिलीयनच्या महिन्द्रा समूहाचा भाग असलेली महिन्द्रा ट्रॅक्टर्स फार्म डिव्हीजनचा अविभाज्य भाग आहे जी महिन्द्राच्या फार्म इक्विपमेंट सेक्टरची (FES) ची ध्वजनौका (फ्लॅगशिप) आहे.\n40 पेक्षा जास्त देशांत अस्तित्वात असलेल्या महिन्द्राने, डेमिंग ऍवॉर्ड आणि जापनीज क्वालिटी मेडल अशी दोन्ही जिंकण्यासाठी जगातील एकमेव ट्रॅक्र ब्रँड म्हणून दर्जावर जोर दिला आहे. महिन्द्रापाशी भारतातल्या ट्रॅक्टर उद्योगातील सर्वात जास्त सर्वसमावेशक ट्रॅक्टर्सची श्रेणी आहे आणि तो उद्योगाचे जणू दुसरे नाव आहे. मार्च 2019 मध्ये, महिन्द्रा ३ मिलीयन ट्रॅक्टर्स बाहेर काढणारा पहिला भारतीय ब्रढँ ठरला.\nशेतकऱ्यांच्या अनेक पिढ्यांबरोबर काम केल्यामुळे, महिन्द्रा ट्रॅक्टर्स आज त्यांच्या अपवादात्मक बांधणीसाठी आणि खडबडीत आणि कशालाही दाद न देणाऱ्या भूप्रदेशांवरील कामगिरीसाठी जाणली जाते. यात काहीच आश्चर्य नाही की महिन्द्राला 'टफ हरदम'- कोणतेही आव्हान स्वीकारण्यास तयार, म्हटले जाते. पृथ्वीवरच्या सर्वात कणखर, सर्वात अवलंबनीय ट्रॅक्टर्ससह शेतकऱ्यांशी अशलेली त्यांची मजबूत भागीदारी आणखी भक्कम करण्यासाठी महिन्दा पुढाकारंची मालिका सुरूच ठेवेल.\nअत्याधुनिक संशोधन आणि विकास आमच्या प्रागतिक R&D\nसुविधा संपूर्ण जगातील शेतकऱ्यांना अद्ययावत आणि नावीन्यपूर्ण तत्रज्ञान पुरवण्यात मदत करतात.\nसंपूर्ण जगातील ८ देशांतील मजबूत निर्मिती सुविधांनी, आम्ही प्रत्येक वर्षी संख्या आणि दर्जातील उत्कृष्टतेची पातळी उंचावतो\nमहिन्द्राच्या आघाडीवर आहे त्यांचे दर्जा प्रती समर्पण. प्रतिष्ठेचे जपान क्वालिटी आणि डेमिंग ऍप्लीकेशन बक्षीस मिळवणारे आम्ही जगातील पहिले आणि एकमेव ट्रॅक्टर निर्माते आहोत.\nमहिंद्राच्या आघाडीवर हे गुणवत्तेचे समर्पण आहे. प्रतिष्ठित जपान गुणवत्ता पदक व डेमिंग Application प्लिकेशन पुरस्कार जिंकणारा आम्ही जगातील पहिले आणि एकमेव ट्रॅक्टर निर्माता आहोत.\nजास्त जाणून घ्या जास्त जाणून घ्या जास्त जाणून घ्या जास्त जाणून घ्या\nजास्त जाणून घ्या जास्त जाणून घ्या जास्त जाणून घ्या जास्त जाणून घ्या\nशेतकऱ्यांच्��ा यशोगाथा - रुपांतरणाच्या कथा\nमहिन्द्रा जीवो 225 DI महिन्द्रा जीवो 225 DI 4WD महिन्द्रा जीवो 245 DI 4WD महिन्द्रा जीवो 245 वाइनयार्ड महिंद्रा जिवो 305DI 4WD महिन्द्रा जीवो 365 DI 4WD\nमहिन्द्रा 275 DI XP प्लस महिन्द्रा 275 TU XP प्लस महिन्द्रा 415 DI XP प्लस महिन्द्रा 475 DI XP प्लस महिन्द्रा 575 DI XP प्लस महिन्द्रा 585 DI XP प्लस\nमहिन्द्रा 275 DI SP प्लस महिन्द्रा 275 DI TU SP प्लस महिन्द्रा 415 DI SP प्लस महिन्द्रा 475 DI SP प्लस महिन्द्रा 575 DI SP प्लस\nअर्जुन नोव्हो 605 DI-MS अर्जुन नोव्हो 605 DI-PS अर्जुन नोव्हो 605 DI-i अर्जुन नोव्हो 605 DI–i-4WD अर्जुन नोव्हो 605 DI-i-WITH AC CABIN महिन्द्रा नोव्हो 655 DI महिन्द्रा नोव्हो 755 DI\nमहिन्द्रा युवराज 215 NXT महिन्द्रा जीवो 225 DI महिन्द्रा जीवो 225 DI 4WD\nमहिन्द्रा जीवो 245 DI 4WD महिन्द्रा जीवो 245 VINEYARD महिंद्रा जिवो 305DI 4WD महिन्द्रा 255 DI POWER PLUS महिन्द्रा 265 DI\nमहिन्द्रा युवो 275 DI महिन्द्रा 275 DI ECO महिंद्रा 265 DI पावर प्लस महिन्द्रा जीवो 365 DI 4WD महिन्द्रा 275 DI XP प्लस महिन्द्रा 275 DI SP प्लस महिंद्रा युवो TECH + 275 महिन्द्रा 275 DI TU महिन्द्रा 275 TU XP प्लस महिन्द्रा 275 DI TU SP प्लस महिन्द्रा युवो 415 DI महिन्द्रा 415 DI महिन्द्रा युवो TECH + 405\nमहिन्द्रा युवो 475 DI महिन्द्रा 415 DI XP प्लस महिन्द्रा 415 DI SP प्लस महिन्द्रा 475 DI SP प्लस महिन्द्रा 475 DI XP प्लस महिन्द्रा युवो 575 DI महिन्द्रा युवो 575 DI 4WD महिन्द्रा 585 DI महिन्द्रा 575 DI XP प्लस महिन्द्रा 575 DI SP प्लस महिन्द्रा 585 DI XP प्लस महिन्द्रा नोवो 605 DI-MS महिन्द्रा 475 DI महिन्द्रा 575 DI महिन्द्रा युवो 585 MAT महिन्द्रा 595 DI महिन्द्रा अर्जुन ULTRA -1 555 DI\nअर्जुन नोव्हो 605 DI-PS अर्जुन नोव्हो 605 DI-i अर्जुन नोव्हो 605 DI–i-4WD अर्जुन नोव्हो 605 DI-i-WITH AC CABIN महिन्द्रा अर्जुन अल्ट्रा 1 605 DI\nमहिन्द्रा नोव्हो 655 DI महिन्द्रा नोव्हो 755 DI\nजायरोव्हेटर SLX जायरोव्हेटर ZLX\nपोटॅटो प्लँटर वॉक बिहाइंड राइस ट्रान्सप्लँटर\nआमच्याबद्दल डिलर शोधणारा डिज़ीसेन्स खरीदार गाइड आमच्याशी संपर्क करा एफएक्यू\n© 2020 महिन्द्रा ट्रॅक्टर्स सर्व हक्क राखीव.\nअस्वीकृतीः उत्पादनांची ही माहिती महिन्द्रा अँड महिन्द्रा लि. इंडिया द्वारे पुरवण्यात आली आहे आणि ती सर्वसामान्य स्वरुपाची आहे. याठिकाणी वर सूचीबद्ध केलेली विनिर्दिष्टे, प्रसिद्धीच्या वेळी उपलब्ध असलेल्या उत्पादनांच्या अद्यतन माहितीवर आधारित आहे. वापरलेल्या काही प्रतिमा आणि उत्पादनांची छायाचित्रे केवळ नमुन्यादाखल आहेत आणि अतिरिक्त किंमतीला उपलब्ध असलेल्या वैकल्पिक जोडण्या दाखवू ��कतात. उपादने आणि वैकल्पिक वैशिष्ट्य़े आणि जोडण्यावरील सरक्वात अलिक़डच्या अद्यतन माहितीसाठी कृपया तुमच्या स्थानिक डिलरशी संपर्क करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/beed/beed-z-p-chief-engineer-purushottam-halikar-accused-of-taking-bribe-discussion-of-viral-video-in-the-district-615458.html", "date_download": "2022-01-23T22:24:07Z", "digest": "sha1:FYZODQ4KDTGEDHIFAWTHSJOGYSQIQZOP", "length": 16002, "nlines": 245, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nबीडमध्ये अभियंत्यावर लाच घेतल्याचा आरोप, ‘व्हायरल व्हिडिओ बनावट, माझा काहीही संबंध नाही’, अभियंत्याची स्पष्टोक्ती\nबीड जिल्हा परिषद बांधकाम विभागातील अधिकारी कामाचे बिल काढण्यासाठी टक्केवारीने पैसे घेत असल्याचा आरोप करणारा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nपुरुषोत्तम हाळीकर यांचा व्हिडिओ व्हायरल\nबीडः बीड जिल्हा परिषद बांधकाम विभागातील अधिकारी कामाचे बिल काढण्यासाठी टक्केवारीने पैसे घेत असल्याचा आरोप करणारा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. यात जिल्हा परिषदेचे मुख्य अभियंताच पैसे घेत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्याने जिल्ह्यात खळबळ माजली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंता पुरुषोत्तम हाळीकर (Purushottam Halikar) यांचा हा व्हिडीओ आहे. व्हिडिओमध्ये हाळीकर आधी फाईलवर सही करतात आणि एक नोटाचे बंडल स्वीकारताना दाखवले आहे. हा व्हिडिओ एका ठेकेदाराने मोबाईल कॅमेरात कैद केला आहे.\nव्हिडिओशी माझा संबंध नाही- हाळीकर\nदरम्यान ज्यांचा व्हिडीओ व्हायरल होतोय ते अभियंता पुरुषोत्तम हाळीकर यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. हा व्हिडीओ मार्फ करण्यात आला असून त्या व्हिडीओचा माझा काहीही संबंध नसल्याचे हाळीकर म्हणतायत. ज्या कोणी खोडसाळपणा केलाय त्यांच्यावर कारवाईसाठी वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचेही अभियंता हाळीकर म्हणाले.\nखोडसाळपणा करणाऱ्यांविरोधात पोलिसात जाणार\nदरम्यान, आपण लाच घेत असल्याचे दाखवणारा बनावट व्हिडिओ व्हायरल करणाऱ्याची वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याची प्रतिक्रिया हाळीकर यांनी दिली आहे. माझा या प्रकरणाशी संबंध नसून यामुळे उगाच बदनामी होत केली जात आहे. या लोकांवर कारवाई झालीच पाहिजे, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.\nनिवड झाली आता अंमलबजावणी करा अन् योजनेचा लाभ घ्या, पशूसंवर्धन विभागाचे काय आहे आवाहन\nUddhav Thackeray | ‘मतं मागताना लोक झुकलेले असतात, ती मिळाल्यानंतर मात्र ताठ होतात’\nशॉर्टसर्किटमुळे बीडमधील शेतकऱ्यांचा ऊस जळून खाक, दहा लाखांचे नुकसान\nMaharashtra School Reopen : सोलापूर, बुलडाणा ते बीड, शाळा कधी सुरु होणार स्थानिक प्रशासनाचे आदेश काय\nBeed Crime | बीडमध्ये भाजप नेत्याच्या शिपायाला लुटले, जीवे मारण्याची धमकी; चोरट्यांचा शोध सुरु\nVIDEO: Beed मध्ये Tractor चालकाचा जीवघेणा Stunt, video सोशल मीडियावर viral\nघाट पार करण्यासाठी ट्रॅक्टरचालकाचा जीवघेणा प्रवास, बीड जिल्ह्यातला Video होतोय Viral\nट्रेंडिंग 3 days ago\nVideo | बीडमध्ये पेट्रोल भरण्यासाठी भाडे तत्वावर 10 रुपयात मिळतो हेल्मेट\nसैफ अली खानच्या मुलासोबत ही कुणाची मुलगी\nरोहित-जुईलीचा साखरपुडा संपन्न, फोटो सोशल मीडियावर व्हायरल \nपाळणा हलला, देसी गर्ल आई झाली\nया अभिनेत्रींचंं झालं होतं ‘कास्टिंग काऊच’\nठसकेबाज उर्फी जावेदचा हटके अंदाज..\nVideo : नाना पटोलेंची मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच बावनकुळेंनी पुतळा जाळला, तर दरेकरांचं जोरदार प्रत्युत्तर\nNana Patole : भिवंडीला पुन्हा काँग्रेसचा गड बनवा आणि स्वबळावर काँग्रेसचा झेंडा फडकवा : नाना पटोले\nउद्धव ठाकरे म्हणाले ‘युतीत 25 वर्षे सडली’; मग 2 वर्षात काय कमावलं\nKalyan : रिंग रोड रस्ता बाधितांचे बीएसयुपी प्रकल्पात पुनर्वसन करणार, खासदार श्रीकांत शिंदे यांची माहिती\nSpecial Report | नागपुरात एमपीएससीचा पेपर फुटला, अभाविपचा दावा; आयोग म्हणते असं काही घडलंच नाही, नेमकं काय\nपाकमधील धुळीच्या वादळाने मुंबईकरांची हुडहुडी, गार वाऱ्यांनी मुंबई गारठली, येत्या 48 तासांत अवकाळीची शक्यता\nSpecial Report : पुतळ्यावरून पुन्हा एकदा ‘एमआयएम’-शिवसेनेत जुंपली; जलील अन् खैरेंमध्ये खडाजंगी\nThane : शाळा, महाविद्यालय, रेल्वे स्थानक बाँबने उडविण्याची धमकी; ठाणे पोलीस शाळेला आला ईमेल\nडिसले गुरुजींच्या पीएचडीचा मार्ग मोकळा; अध्यायन रजेच्या अर्जला अखेर मंजुरी\nबिटींग द रिट्रीट मध्ये 70 वर्षांपासून वाजणाऱ्या ‘त्या’ गाण्याची गोष्ट जे यंदा वाजविले जाणार नाही..\nउद्धव ठाकरे म्हणाले ‘युतीत 25 वर्षे सडली’; मग 2 वर्षात काय कमावलं\nपाकमधील धुळीच्या वादळाने मुंबईकरांची हुडहुडी, गार वाऱ्यांनी मुंबई गारठली, येत्या 48 तासांत अवकाळीची शक्यता\nIND vs SA, 3rd ODI, LIVE Cricket Score: द. आफ्रिकेची भारतावर 4 धावांनी मात, सलग तिसऱ्या सामन्यात भारताचा दारुण पराभव\nVideo : नाना पटोलेंची मोदींब���बत वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच बावनकुळेंनी पुतळा जाळला, तर दरेकरांचं जोरदार प्रत्युत्तर\n‘राज्यात मुघल पुन्हा कबरीतून अवतारले, ज्वलंत हिंदुत्ववादी मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये वीर टिपूची उद्याने’\nबिटींग द रिट्रीट मध्ये 70 वर्षांपासून वाजणाऱ्या ‘त्या’ गाण्याची गोष्ट जे यंदा वाजविले जाणार नाही..\nJanhvi kapoor | Yellow बिकनीत जान्हवी दिसतेय खास, काय आहे यल्लो बिकनीचा राज\nCorona, Omicron Cases Maharashtra LIVE : संसद भवनातील 875 कर्मचारी पॉझिटीव्ह; उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनाही कोरोनाची लागण\nMaharashtra News Live Update : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांशी संवाद\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tv9marathi.com/sports/virat-kohli-became-the-first-indian-batsman-completed-9000-runs-in-t20-cricket-279423.html", "date_download": "2022-01-23T21:08:48Z", "digest": "sha1:LA5NE4YFIDYRYD7V36X6XWEQ7YDYCSV5", "length": 15921, "nlines": 239, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nIPL 2020, RCB vs DC : विराटची ‘विराट’ कामगिरी, ठरला पहिला भारतीय फलंदाज\nदिल्ली विरुद्धच्या खेळीत 10 धावा पूर्ण करताच विराटच्या नावावर या विक्रमाची नोंद झाली. (Virat Kohli Complete 9000 Run In T 20)\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nदुबई : दिल्ली कॅपिट्ल्सने (Delhi Capitals) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर (Royal Challengers Banglore) 59 धावांनी दणदणीत विजय मिळवला. बंगळुरुकडून विराट कोहलीचा (Virat Kohli) अपवाद वगळता इतर कोणत्याही खेळाडूला विशेष काही करता आले नाही. विराटने 43 धावांची खेळी. विराटला बंगळुरुला विजय मिळवून देता आला नाही. पण विराटने या सामन्यादरम्यान एक विराट विक्रम केला आहे. अशी कामगिरी करणारा विराट हा पहिला भारतीय तर क्रिकेट विश्वातील सातवा फलंदाज ठरला आहे. (Virat Kohli Complete 9000 Run In T 20)\nदिल्ली विरुद्धच्या खेळीत 10 धावा पूर्ण करताच विराटच्या नावावर या विक्रमाची नोंद झाली. विराट टी 20 क्रिकेटमध्ये 9 हजार धावा पूर्ण करणारा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे. विराटच्या नावावर ताज्या आकडेवारीनुसार टी 20 क्रिकेटमध्ये 9 हजार 33 धावांची नोंद झाली आहे. विराटने 285 सामन्यातील 271 डावात ही कामगिरी केली आहे. विराटने 5 शतकं, 65 अर्धशतक, 817 चौकार आणि 289 सिक्सच्या मदतीने हा 9 हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. विराटची टी 20 मधील 113 ही सर्वोच्च धावसंख्या आहे. विराटनंतर टी 20 मध्ये सर्वाधिक धावांच्या भारतीय फलंदाजांच्या यादीत हिटमॅन रोहित शर्मा आणि मिस्टर आयपीएल सुर���श रैनाचा नंबर लागतो.\nरोहितला 9 हजार धावा करण्याची संधी\nरोहित शर्माच्या (Rohit Sharma) नावावर टी 20 मध्ये 8 हजार 818 धावांची नोंद आहे. रोहितने 333 सामन्यातील 320 डावात ही किमया केली आहे. यात रोहितने 6 शतकं आणि 62 अर्धशतकं लगावले आहेत. तसेच रोहितने 776 चौकार आणि 372 सिक्स लगावले आहेत. तर 118 ही रोहितची टी 20 मधील सर्वोच्च खेळी आहे. मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) आयपीएलच्या (IPL 2020) साखळी फेरीतील 9 सामने खेळायचे आहेत. त्यामुळे रोहितला टी 20 मध्ये 9 हजार धावा पूर्ण करण्याची नामी संधी आहे.\nमिस्टर आयपीएल सुरेश रैना\nसुरेश रैना (Suresh Rain) टी 20 स्पेशालिस्ट खेळाडू आहे. रैनाने टी 20 च्या 319 सामन्यातील 303 डावात 8 हजार 392 धावा केल्या आहेत. यामध्ये रैनाने 4 शतकं आणि 51 अर्धशतकं लगावली आहेत. यात रैनाने 760 फोर आणि 311 सिक्स झळकावले आहेत. रैनाची नाबाद 126 ही सर्वोच्च खेळी ठरली आहे. दरम्यान रैनाने आयपीएलच्या 13 व्या मोसमातून वैयक्तिक कारणामुळे माघार घेतली आहे.\nविराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघात ‘आदित्य ठाकरे’\nIPL 2022: सहा सीजनमध्ये फक्त चार फिफ्टी, बेभरवशाच्या खेळाडूवर पैशांचा पाऊस, मिळणार 11 कोटी रुपये\nभारतीय कसोटी संघाचा आगामी कर्णधार कोण \nप्रो कबड्डी लीग मधील यंदाचे वेळापत्रक\nभारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा कसोटी सामना\nमुंबई इंडियन्सने 4 खेळाडू रिटेन केलं\nटी -20 वर्ल्डकप सेमीफायनलचे असे रंगणार सामने\nVideo : नाना पटोलेंची मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच बावनकुळेंनी पुतळा जाळला, तर दरेकरांचं जोरदार प्रत्युत्तर\nNana Patole : भिवंडीला पुन्हा काँग्रेसचा गड बनवा आणि स्वबळावर काँग्रेसचा झेंडा फडकवा : नाना पटोले\nउद्धव ठाकरे म्हणाले ‘युतीत 25 वर्षे सडली’; मग 2 वर्षात काय कमावलं\nKalyan : रिंग रोड रस्ता बाधितांचे बीएसयुपी प्रकल्पात पुनर्वसन करणार, खासदार श्रीकांत शिंदे यांची माहिती\nSpecial Report | नागपुरात एमपीएससीचा पेपर फुटला, अभाविपचा दावा; आयोग म्हणते असं काही घडलंच नाही, नेमकं काय\nपाकमधील धुळीच्या वादळाने मुंबईकरांची हुडहुडी, गार वाऱ्यांनी मुंबई गारठली, येत्या 48 तासांत अवकाळीची शक्यता\nSpecial Report : पुतळ्यावरून पुन्हा एकदा ‘एमआयएम’-शिवसेनेत जुंपली; जलील अन् खैरेंमध्ये खडाजंगी\nThane : शाळा, महाविद्यालय, रेल्वे स्थानक बाँबने उडविण्याची धमकी; ठाणे पोलीस शाळेला आला ईमेल\nडिसले गुरुजींच्या पीएचडीचा मार्ग मोकळा; अध्���ायन रजेच्या अर्जला अखेर मंजुरी\nबिटींग द रिट्रीट मध्ये 70 वर्षांपासून वाजणाऱ्या ‘त्या’ गाण्याची गोष्ट जे यंदा वाजविले जाणार नाही..\nउद्धव ठाकरे म्हणाले ‘युतीत 25 वर्षे सडली’; मग 2 वर्षात काय कमावलं\nपाकमधील धुळीच्या वादळाने मुंबईकरांची हुडहुडी, गार वाऱ्यांनी मुंबई गारठली, येत्या 48 तासांत अवकाळीची शक्यता\nIND vs SA, 3rd ODI, LIVE Cricket Score: द. आफ्रिकेची भारतावर 4 धावांनी मात, सलग तिसऱ्या सामन्यात भारताचा दारुण पराभव\nVideo : नाना पटोलेंची मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच बावनकुळेंनी पुतळा जाळला, तर दरेकरांचं जोरदार प्रत्युत्तर\n‘राज्यात मुघल पुन्हा कबरीतून अवतारले, ज्वलंत हिंदुत्ववादी मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये वीर टिपूची उद्याने’\nबिटींग द रिट्रीट मध्ये 70 वर्षांपासून वाजणाऱ्या ‘त्या’ गाण्याची गोष्ट जे यंदा वाजविले जाणार नाही..\nJanhvi kapoor | Yellow बिकनीत जान्हवी दिसतेय खास, काय आहे यल्लो बिकनीचा राज\nCorona, Omicron Cases Maharashtra LIVE : संसद भवनातील 875 कर्मचारी पॉझिटीव्ह; उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनाही कोरोनाची लागण\nMaharashtra News Live Update : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांशी संवाद\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-vakola-police-sucide-murder-case-detailed-enquiry-possible-4983926-NOR.html", "date_download": "2022-01-23T22:48:10Z", "digest": "sha1:LD5SR3SWXMQGWNHIHN4SHY2CQNH5S6P4", "length": 8038, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Vakola Police Sucide & Murder Case : 'detailed enquiry' possible due to mobile record & tower location | वाकोला गोळीबार: मोबाईल कॉल रेकॉर्ड व टॉवर लोकेशनमुळे सर्व सत्य समोर येणार! - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nवाकोला गोळीबार: मोबाईल कॉल रेकॉर्ड व टॉवर लोकेशनमुळे सर्व सत्य समोर येणार\nमुंबई- महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ माजवून देणारी घटना मुंबईतील वाकोला पोलिस ठाण्यात घडल्यानंतर या घटनेचे सत्य नेमके काय आहे हे अद्याप पुढे आले नाही. वाकोला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास जोशी आणि एपीआय शिंदे हे दिलीप शिर्के यांना मानसिक त्रास द्यायचे असा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केल्यानंतर या घटनेचा घटनाक्रम उघड होण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.\nघटनेच्या आदल्या दिवशी रात्रपाळीत शिर्के यांनी आपण कामावर हजर असतानाही गैरहजर का दाखवले यावरून जोशी-शिर्के यांच्यात ��ाद झाला होता. मात्र आता सहायक फौजदार दिलीप शिर्के यांच्या मोबाईलचे रेकॉर्ड गोळीबारामधील सत्य समोर आणेल असे तपास अधिका-यांनी म्हटले आहे. आपण ड्युटीवर असल्याचे शिर्के यांनी कॉल करून कळविले होते. हा कॉल नेमका कुठून आला जोशी यांच्याशी वाद झाल्यानंतर 15 मिनिटांत शिर्केंनी गोळ्या झाडल्या. यादरम्यान ते कोणाशी बोलले का जोशी यांच्याशी वाद झाल्यानंतर 15 मिनिटांत शिर्केंनी गोळ्या झाडल्या. यादरम्यान ते कोणाशी बोलले का या सर्व प्रश्नांची उत्तरे कॉल रेकॉर्ड आणि टॉवर लोकेशन तपासल्यावर समोर येतील असे क्राइम ब्रॅन्चच्या अधिका-यांनी म्हटले आहे.\nबंदोबस्त पॉईंटवर न दिसल्याने एपीआय शिंदे यांनी दिलीप शिर्के गैरहजर असल्याची नोंद डायरीत केली. मात्र हे शिर्के यांना समजल्यावर त्यांनी पोलीस ठाण्यात कॉल करून आपण ऑन ड्युटी असल्याचे सांगितले. डायरीत गैरहजेरी मांडल्याचे शिर्के यांना कुणी सांगितले. त्याप्रमाणे शिर्के यांनी कुठून कॉल केला ते नक्की पॉईंटवर होते का ते नक्की पॉईंटवर होते का या प्रश्नांची उत्तरे टॉवर लोकेशनवरून मिळणार आहेत. त्यामुळे मुंबई पोलिस दलाने घटनेनंतर केलेला खुलासा व शिर्केंसह त्यांच्या कुटुंबियांनी केलेले आरोप, दावे यातून सत्य पुढे येईल.\nपूर्वीच्या अधिका-यांचे जबाब घेणार- दिलीप शिर्के यांचा मानसिक छळ केला जात असल्याचा आरोप त्यांचा मुलगा आणि पत्नीने केला आहे. त्याचीही तपासणीदरम्यान दखल घेतली जाईल. याचबरोबर शिर्के यांनी या ठाण्यात कार्यरत असलेल्या तत्कालीन वरिष्ठांची तक्रार केली होती. शिर्के यांनी तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक परदेशी, विनायक मुळ्ये यांच्या वरिष्ठ अधिकार्यांकडे तक्रारी देखील केल्या होत्या. त्यामुळे या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचे देखील जबाब नोंदविण्यात येणार आहेत.\nदिलीप शिर्के यांनी पोटात गोळी झाडल्यानंतर जखमी झालेले विलास जोशी लिलावती रुग्णालयात नेईपर्यंत शुद्धीत होते आणि बोलतही होते. मृत्यूच्या दारात असलेल्या जोशी यांनी पोलीस ठाणे ते रुग्णालयापर्यंतच्या प्रवासात घडलेला प्रकार सांगितला. शिर्के यांनी का वाद घातला आणि पुढे काय झाले ही सर्व हकिकत त्यांनी सांगितली. जोशी यांचा हा मृत्यूपूर्व जबाब तपासासाठी घेतला जाणार असल्याचेही तपास अधिका-यांनी म्हटले आहे. या घटनेप्रकरणी क्राईम ब���रॅन्चच्या अधिका-यांनी आतापर्यंत 15 जणांचे जबाब नोंदविले आहेत. यात मृत जोशी आणि शिर्के यांच्या कुटुंबियांचा समावेश आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.newsdanka.com/vishesh/indian-squad-announced-for-upcoming-south-africa-odi-series/42346/", "date_download": "2022-01-23T20:59:04Z", "digest": "sha1:3T5DOQLL3STZJK6EC7KTR2CCGGTXDC46", "length": 10547, "nlines": 139, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Indian Squad Announced For Upcoming South Africa Odi Series", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरविशेषरोहित शर्माच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचे नेतृत्व के. एल. राहुलकडे\nरोहित शर्माच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचे नेतृत्व के. एल. राहुलकडे\nवानखेडे ड्रग्जवाल्यांवर कारवाई केलीत, आता भोगा…\nज्ञानदेव आणि अज्ञान देव….\nराज्यातील संघर्ष नाट्याचा तिसरा अंक\nजावेद अख्तर, तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाही\nभारतीय मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाल्यामुळे भारतीय संघाची जबाबदारी आता के. एल. राहुलच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. आगामी दक्षिण आफ्रिका विरोधातील एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा राहुलच्या खांद्यावर देण्यात आली आहे. तर जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्याकडे उपकर्णधार पद देण्यात आले आहे.\nशुक्रवार, ३१ डिसेंबर रोजी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवड समितीने दक्षिण आफ्रिका संघासोबतच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात खेळणारा भारतीय संघ खालीलप्रमाणे असणार आहे.\nनवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मोदी सरकारची शेतकऱ्यांना खास भेट\nनोव्हेंबर महिन्यात भारताने केली तिसऱ्या बॅलेस्टिक मिसाईल सबमरीनची यशस्वी चाचणी\nझोपेचं सोंग घेतलेल्या प्रशासनाला जागं करण्यासाठी ‘कोळी परिषद २०२२’ आयोजित\nसमीर वानखेडे यांचा एनसीबी कार्यकाळ संपला; कशी होती त्यांची कारकीर्द\nकेएल राहुल (कर्णधार,), शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर, ऋषभ पंत (विकेटकिपर), इशान किशन (विकेटकिपर), यझुवेंद्र चहल, आर.अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज,\nराहुलसाठी आणि भारतीय क्रिकेटच्या भविष्याचा विचार करून हा निर्णय महत्वाचा मानला जात आहे. भारतीय संघासाठी सलामीला खेळणारा के. एल. राहुल हा सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात सुरु असलेल्या कसोटी मालिकेत राहुल चांगली कामगिरी करत आहे. पंचगिल्या सामन्यात त्याने भारतीय संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली आहे. त्याने या सामन्यात शतक ठोकले असून त्याच्या या कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.\nपूर्वीचा लेखझोपेचं सोंग घेतलेल्या प्रशासनाला जागं करण्यासाठी ‘कोळी परिषद २०२२’ आयोजित\nआणि मागील लेखजम्मू काश्मीरमध्ये वर्षभरात दीडशेहून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा\nमुंबईच्या गाड्यांवर का पसरली पांढरी चादर\n…हे आहे नेताजींच्या पुतळ्याचे महत्त्व\n‘मी स्वातंत्र्याची भीक स्वीकारणार नाही, स्वातंत्र्य मिळवणार असे म्हणणाऱ्या नेताजींना नमन’\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nमुंबईच्या गाड्यांवर का पसरली पांढरी चादर\n…हे आहे नेताजींच्या पुतळ्याचे महत्त्व\n‘मी स्वातंत्र्याची भीक स्वीकारणार नाही, स्वातंत्र्य मिळवणार असे म्हणणाऱ्या नेताजींना नमन’\nनिवडणूक मतचाचण्यांनी फोडला समाजवादी पक्षाला घाम\n‘बेबी’ चित्रपटातील एंजल आता ओळखताच येणार नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://nmkresult.com/nisarg-maza-mitra-nibandh/", "date_download": "2022-01-23T22:10:59Z", "digest": "sha1:FJRDLE25GNK3RLSIV6DUNWADMMQREJEF", "length": 7161, "nlines": 54, "source_domain": "nmkresult.com", "title": "निसर्ग माझा मित्र निबंध - Nisarg Maza Mitra Nibandh – NmkResult.com", "raw_content": "\nनिसर्ग माझा मित्र निबंध – Nisarg Maza Mitra Nibandh : निसर्ग म्हणले की पशू-प्राणी झाडे फुले इत्यादी निसर्गाने आपल्याला खूप काही दिले आहे त्यामुळे आपणही निसर्गाला जपले पाहिजे. आज काल खूप सारे लोक झाडे कापत आहे जेणेकरून निसर्ग कमी होत आहे यामुळे आपण निसर्गाला आपल्या मित्रासारखे जपले पाहिजे जेणेकरून निसर्ग पुढील येणाऱ्या वेळेत आपल्याला जपेल.\nनिसर्ग माझं मित्र च आहे तास . हवामानात बदल झाला कि आपला मूड देखील बदलतो . पावसाळा ऋतू मध्ये तर निसर्ग एकदम भरूनच होतो. सगळीकडे हिरवागार निसर्ग आणि पाने फुले एकदम फुललेली .पावसाळ्यात लोक खूप फिरायला जातात निसर्गाचं आनंद अनुभवायला जातात .गड आणि किल्ले तर खूप सुंदर दिसतात . पर्यटकांची गर्दी वाढते निसर्गाच्या ठिकाणी .\nवॉटरफल्स आणि गडकिल्ले पर्यटकांचे मन वेधून घेतात.पावसाळ्यात खूप काही पाहण्या सारखं असत. आणि म्हणुणच शेतकऱ्याचा निसर्ग मित्र आहे.पाऊस आला कि चहा आणि भाजी खाण्याची इच्छा होते .हिवाळा ऋतू मध्ये थंड हवेची ठिकाणे पाहायला पर्यटंकाची गर्दी असते .थंड हवेची ठिकाणे खूप भारी दिसतात . स्ट्रॉबेरी , काली मैना खायला मिळते .उन्हाळा ऋतू मध्ये खूप जास्त ऊन असते आणि गरम देखील खूप होते .\nपण सर्वच ऋतू भारी आहेत पण मला पावसाळा हा ऋतू खूप आवडतो . निसर्ग हि देवांनी दिलेली देणगी आहे.निसर्ग कडून आपल्या सर्व मूलभूत गरजा पूर्ण होतात . निसर्गावर शेती पूर्णपणे अवलंबून असते .निसर्गामुळेच अन्न, धान्य, फळ , फुले मिळतात आणि आणि आपली जेवणाची गरज भागते .मनुष्य आणि निसर्गाचे अतुतु बंधन आहे .निसर्गामुळे मानवाला खूप काही मिळते पण त्या बदल्यात निसर्ग मानवाकडे काहीच मागत नाही.\nहेच आपण निसर्गाकडून शिकले पाहिजे . निसर्गाचा मानवाच्या प्रगतीत खूप मोठा वाटा आहे . आपल्याला उत्तम आरोग्य देतो निसर्ग.निसर्ग म्हणजे श्रुष्टि आहे. हि श्रुष्टि पृथ्वी , अग्नी , आकाश, वायू , पाणी या ५ तत्वांनी बनली आहे. निसर्गाचे आणि मनुष्याचे नाते जन्मा पासूनच आहे.\nमाझे आवडते संत मराठी निबंध – Maza Avadta Sant NIbandh\nशेयर मार्केट म्हणजे काय\nविराट कोहलीने कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा का दिला\nया NMKResult मराठी ब्लॉग वर तुम्हाला नविन न्यूज़, शिक्षण, टेक्नोलॉजी, Business ideas, डिजिटल मार्केटिंग, आरोग्य, बँकिंग, शेअर मार्केट या विषयांबद्दल माहिती मिळेल.\nनवीनतम अपडेट, बातम्या, तंत्रज्ञान आणि नवीन लेखांबद्दल ईमेलद्वारे अपडेट साठी तुमचा ईमेल पत्ता प्रविष्ट करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.livemarathi.in/corporation-should-not-do-politics-sambhaji-raje-chhatrapati/", "date_download": "2022-01-23T20:41:08Z", "digest": "sha1:Q2CLX2APYD46L6SYWK7NBVMXKGRHNS6K", "length": 14662, "nlines": 101, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "महानगरपालिकेने राजकारण करु नये : खा. संभाजीराजे छत्रपती | Live Marathi", "raw_content": "\nHome कोल्हापूर महानगरपालिकेने राजकारण करु नये : खा. संभाजीराजे छत्रपती\nमहानगरपालिकेने राजकारण करु नये : खा. संभाजीराजे छत्रपती\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : मराठा आरक्���णाला पाठिंबा आणि संभाजीराजेंना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट नाकारल्याच्या कारणावरून कोल्हापूर महापालिकेची महासभा तहकूब करण्यात आली. यावर खा. संभाजीराजे छत्रपती यांनी, मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्याच्या कारणावरून सभा तहकूब करणे हे मी मान्य करतो. परंतु मला मोदीजींनी भेट नाकारल्याचा उल्लेख करणे म्हणजे केवळ राजकारण आहे. त्यामुळे मी तुमच्यावर नाराज असल्याचे परिपत्रकाद्वारे खा. संभाजीराजे छत्रपतींनी म्हटले आहे.\nपरिपत्रकात म्हटले आहे की, मी गेली 14 वर्षे मी मराठा आरक्षणासाठीच्या लढ्यात सक्रिय आहे. आजपर्यंत एकदाही या विषयात मी राजकारण आणले नाही. मराठा आरक्षण हे माझ्यासाठी राजकारणाच्या पलीकडचा विषय आहे. गेल्या दीड वर्षांपासून कोल्हापूरातील हजारो कोटी रुपयांचा गॅस पाईपलाईनचा प्रकल्प महापालिकेच्या परवानग्या वाचून रखडलेला आहे. त्या परवानग्या तुम्ही दिल्या असत्या, तर कोल्हापूरच्या विकासात फार मोठी भर पडली असती. हा प्रकल्प मंजूर करून आणण्यासाठी मी खूप मेहनत केली आहे. या योजनेमुळे सर्व कोल्हापूरकरांचे भविष्य बदलून जाणार आहे. आजच्या तहकूब झालेल्या सभेत या प्रकल्पाला परवानग्या देणं आवश्यक होतं.\nतसेच, कोल्हापूरच्या मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमच्या टर्फ करीता 5.50 कोटी रुपये केंद्राकडून मी मंजूर करून आणलेत. तिथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान (टर्फ) बनणार आहे. त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्याचे समजले. त्या संदर्भातील परवानगी या महासभेत दिली असती तर मला आनंद झाला असता. कोल्हापूरातून आंतरराष्ट्रीय स्तराचे हॉकी खेळाडू तयार झाले पाहिजेत हे माझं स्वप्न आहे.\nकोरोनाचा कोल्हापुरात सर्वाधिक प्रकोप वाढला आहे. त्यासाठी अधिक नियोजन करण्याची गरज आहे, त्यासंदर्भातील उपाय योजना या महासभेत केल्या असत्या तर त्या अधिक योग्य झाले असते. पण तुम्ही सर्वांनी ही महासभा माझ्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींजींच्या भेटीच्या संदर्भाला चुकीच्या पद्धतीने घेतले. आजपर्यंत मी जेंव्हा मोदीजींना वैयक्तिक भेटण्यासाठी गेलो तेंव्हा आमची भेट झालीच आहे.\nपण यावेळी माझी पंतप्रधानांकडे अशी मागणी होती की, महाराष्ट्रातील सर्व खासदारांना सोबत घेऊन भेट घ्यावी. पण कोव्हिडमुळे एवढ्या सर्वांना एकत्र येणं धोक्याचं ठरण्याची शक्यता असावी. त्यामुळे त्यांना तशी वेळ देणं सध्या शक्य होत नसेल. मला एकट्याला जाऊन भेटणं आणि श्रेय घेणं शक्य झालं असतं. मी ठरवलं तर कधीही भेटू शकतो. पण मला मराठा आरक्षणाच्या लढ्यात श्रेयवाद आणायचा नाही. हा लढा सर्वांचा आहे. तो सर्वांना सोबत घेऊन लढायचा आहे. तुमच्या माझ्याविषयीच्या भावनेचा मी आदर करतो. आपण सर्वजण मिळून कोल्हापूर च्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करत राहू. मराठा आरक्षणाला यश नक्कीच मिळणार असल्याचे परिपत्रकात म्हटले आहे.\nPrevious articleघरगुती वाद गेला मृत्यूच्या दारात : स्वत:हून दिली कबूली\nNext articleपेठवडगावमध्ये सर्वपक्षीय कृती समितीकडून शेतीविषयी विधेयकांची होळी\nअन्यथा गोकुळच्या कारभारासंदर्भात सर्व पुराव्यांसह जनतेसमोर जावं लागेल : शौमिका महाडिक\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार प्रेरणादायी : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर\nबेरकळवाडी गावाला ‘गोकुळ’ च्या संचालकांची भेट…\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार प्रेरणादायी : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर\nकुरुंदवाड (प्रतिनिधी) : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कार्य आणि नेतृत्व शब्दात सामावणे अशक्य आहे. त्यांचे विचार पुढील पिढ्यांना देखील प्रेरणा देत राहतील. सामान्य माणसांच्या प्रश्नांवर प्रत्यक्ष मैदानात झुंजणाऱ्या,सर्वसामान्य माणसांचा ते बुलंद आवाज होते. देशाच्या...\nबेरकळवाडी गावाला ‘गोकुळ’ च्या संचालकांची भेट…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या मार्गदर्शनाखाली करवीर तालुक्यातील बेरकळवाडी गावाला संचालकांनी भेट दिली. या गावात गुजरात व हरियाणा राज्यातून जातिवंत ४८ म्हैशी खरेदी केलेल्या असून त्यांच्या पासून जन्मलेली मादी वासरे,...\nबिटकॉईनमध्ये गुंतवणुकीदाराची २० लाखांची फसवणूक : तिघांवर गुन्हा दाखल\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करायला लावून केदार रानडेसह अन्य दोघांनी २० लाखांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी सुहास नागन्नावार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजरामपुरी पोलीस ठाण्यात केदार रानडेसह अन्य दोघां विरोधात...\nजिल्ह्यात चोवीस तासात ‘७२३’ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात ७२३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभ���ात दोघांचा मृत्यू झाला असून ४२२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – ३११, आजरा –...\nशिवसेनेतर्फे मोफत युनिव्हर्सल पासचे वाटप : रविकिरण इंगवले\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कोरोनाचे दोन डोस पूर्ण झालेल्या नागरिकांना विनामूल्य कोरोना डोसचे प्रमाणपत्र (युनिव्हर्सल पास) विनामूल्य देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. अशी माहिती माजी उपमहापौर रविकिरण इंगवले यांनी...\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘गडहिंग्लज अर्बन’ला भेटला ‘हर्षद मेहता’.. : 13 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली...\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtralokmanch.com/2021/11/06/during-the-day-47-new-corona-patients-and-96-patients-were-discharged-in-pune/", "date_download": "2022-01-23T22:18:05Z", "digest": "sha1:EIP2YHLO3YCBJ3Z4IGNLTHMF7FEJXCFK", "length": 7933, "nlines": 104, "source_domain": "maharashtralokmanch.com", "title": "आज दिवसभरात पुणे शहरात कोरोनाचे नवीन 47 रुग्ण तर 96 रुग्णांना डिस्चार्ज - Maharashtra Lokmanch", "raw_content": "\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने भव्य रोजगार मेळावा संपन्न\nअनुप जलोटा, राहुल देशपांडे यांच्या गायनाने १५ व्या वसंतोत्सवाचा समारोप\nबाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त येरवडा गावात शिवसेना शाखा वार्ता फलकाचे उद्घाटन\nबाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेनेतर्फे पोलिसांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप\nनाना पटोलेंचे वक्तव्य दारुड्या गावगुंडासारखे – चंद्रकांत पाटील\nआज दिवसभरात पुणे शहरात कोरोनाचे नवीन 47 रुग्ण तर 96 रुग्णांना डिस्चार्ज\nपुणे: शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून नवीन रुग्णांच्या तुलने बरे होण्याऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त होते. परंतु आज रुग्णांची कमी असून पनास च्या खाली आज रुग्ण सापडले आहेत. पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात 47नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 96रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.\nपुणे शहरात आजपर्यंत 5लाख 04हजार 690इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4लाख 94हजार 943इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 1रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 1 तर पुणेमहापालिका हद्दीबाहेरील 0 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9077 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.शहरामध्ये सध्या 670 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. त्यापैकी 105 रुग्ण गंभीर आहेत, आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 2610 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.\n← Ahmednagar Fire – ICU मध्ये आग लागून १० कोरोना रुग्णांचा मृत्यू\nसर्वपक्षीय इच्छुकांनी महापालिकेच्या निवडणूकीची तयारी केली सुरू →\nराज्यात दहा कोटी लसीकरण सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती\nकोरोना – राज्यात शनिवारी ६७ हजार १६० नवीन रुग्ण; ६७६ जणांचा मृत्यू\nमाकडांची उपासमार थांबविण्यासाठी मराठवाडा जनविकास संघाकडून खाद्याचा भार\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने भव्य रोजगार मेळावा संपन्न\nअनुप जलोटा, राहुल देशपांडे यांच्या गायनाने १५ व्या वसंतोत्सवाचा समारोप\nबाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त येरवडा गावात शिवसेना शाखा वार्ता फलकाचे उद्घाटन\nबाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेनेतर्फे पोलिसांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप\nनाना पटोलेंचे वक्तव्य दारुड्या गावगुंडासारखे – चंद्रकांत पाटील\nAFC Women’s Asia Cup – चीनचा इराणविरुद्ध दणकेबाज विजय\nपुणेकरांना किंचित दिलासा – रविवारी 6 हजार 299 नवीन कोरोना रुग्ण\nपद्मविभूषण पं बिरजू महाराज यांना नंदकिशोर कल्चरल सोसायटी द्वारे भावपूर्ण श्रद्धांजली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"}
+{"url": "https://www.livemarathi.in/minister-rajendra-patil-yadravkar-announced-that-a-rebate-of-rs-2-per-unit-is-being-given-to-the-rewinding-industry/", "date_download": "2022-01-23T22:05:36Z", "digest": "sha1:7CIKM33IZS3R5Z7IR6KRL2UPQ2YSEDPP", "length": 12496, "nlines": 102, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "रिवायंंडिंग उद्योगाला प्रति युनिट २ रुपये वीज दर सवलत : ना. राजेंद्र पाटील – यड्रावकर | Live Marathi", "raw_content": "\nHome News Flash रिवायंंडिंग उद्योगाला प्रति युनिट २ रुपये वीज दर सवलत : ना. राजेंद्र...\nरिवायंंडिंग उद्योगाला प्रति युनिट २ रुपये वीज दर सवलत : ना. राजेंद्र पाटील – यड्रावकर\nइचलकरंजी (प्रतिनिधी) : वस्त्रोद्योगातील महत्त्वाचा घटक असलेल्या यार्न रिवायंंडिंग उद्योगास प्रति युनिट २ रुपयांची वीज सवलत देण्यात येत असल्याची घोषणा वस्त्रोद्योग राज्यमंत���री राजेंद्र पाटील – यड्रावकर यांनी केली. आज (मंगळवार) मंत्रालयात झालेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. प्रथमच वीज दरात सवलत मिळणार असल्यामुळे रिवायंंडिंग उद्योजकांना दिलासा मिळाला आहे.\nमहाराष्ट्रातील वस्त्रोद्योगातील अनेक घटकांना वीज दरातील सवलत मिळत आहे. परंतु यार्न रिवायंंडिंग हा उद्योग वीज दर सवलतीपासून वंचित होता. या उद्योगाला वीज दर आकारणी वाणिज्य दराने होत आहे. यामुळे हा उद्योग अडचणीत येत होता. या उद्योगाला सावरण्यासाठी यार्न रिवायंंडिंग असोसिएशनने राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ना. यड्रावकर यांच्याकडे वस्त्रोद्योगातील इतर घटकांप्रमाणे वीज दर सवलत मिळावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर मंत्र्यांनी आज या संदर्भात बैठक घेऊन हा निर्णय जाहीर केला.\nबैठकीत वस्त्रोद्योग सचिव पराग जैन व वस्त्रोद्योग संचालक खरात, कक्ष अधिकारी मदने यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यानंतर या उद्योगाला प्रति युनिट २ दोन रुपये वीज दर सवलत देण्याची घोषणा केली. त्याची तत्काळ अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे मंत्री यड्रावकर यांनी सांगितले. इचलकरंजी शहरातील सुमारे ४५० रिवायंंडिंग उद्योगांप्रमाणे भिवंडी, मालेगाव, विटा येथील रिवायंंडिंग उद्योगालाही या निर्णयाचा मोठा लाभ मिळणार आहे.\nया बैठकीस मदन कारंडे, अमित गाताडे, वायडिंग असोसिएशनचे पदाधिकारी राजेंद्र पारीख, सुनील शिंदे, सचिन पाटील, सोमनाथ टकले उपस्थित होते.\nPrevious articleजिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत घट : दिवसभरात ६५४ जणांना डिस्चार्ज\nNext articleबंदी आदेश झुगारून पाडळी खुर्द येथे खुलेआम रस्सा पार्टी : आठजणांवर गुन्हा\nअन्यथा गोकुळच्या कारभारासंदर्भात सर्व पुराव्यांसह जनतेसमोर जावं लागेल : शौमिका महाडिक\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार प्रेरणादायी : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर\nबेरकळवाडी गावाला ‘गोकुळ’ च्या संचालकांची भेट…\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार प्रेरणादायी : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर\nकुरुंदवाड (प्रतिनिधी) : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कार्य आणि नेतृत्व शब्दात सामावणे अशक्य आहे. त्यांचे विचार पुढील पिढ्यांना देखील प्रेरणा देत राहतील. सामान्य माणसांच्या प्रश���नांवर प्रत्यक्ष मैदानात झुंजणाऱ्या,सर्वसामान्य माणसांचा ते बुलंद आवाज होते. देशाच्या...\nबेरकळवाडी गावाला ‘गोकुळ’ च्या संचालकांची भेट…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या मार्गदर्शनाखाली करवीर तालुक्यातील बेरकळवाडी गावाला संचालकांनी भेट दिली. या गावात गुजरात व हरियाणा राज्यातून जातिवंत ४८ म्हैशी खरेदी केलेल्या असून त्यांच्या पासून जन्मलेली मादी वासरे,...\nबिटकॉईनमध्ये गुंतवणुकीदाराची २० लाखांची फसवणूक : तिघांवर गुन्हा दाखल\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करायला लावून केदार रानडेसह अन्य दोघांनी २० लाखांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी सुहास नागन्नावार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजरामपुरी पोलीस ठाण्यात केदार रानडेसह अन्य दोघां विरोधात...\nजिल्ह्यात चोवीस तासात ‘७२३’ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात ७२३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात दोघांचा मृत्यू झाला असून ४२२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – ३११, आजरा –...\nशिवसेनेतर्फे मोफत युनिव्हर्सल पासचे वाटप : रविकिरण इंगवले\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कोरोनाचे दोन डोस पूर्ण झालेल्या नागरिकांना विनामूल्य कोरोना डोसचे प्रमाणपत्र (युनिव्हर्सल पास) विनामूल्य देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. अशी माहिती माजी उपमहापौर रविकिरण इंगवले यांनी...\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘गडहिंग्लज अर्बन’ला भेटला ‘हर्षद मेहता’.. : 13 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली...\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.livemarathi.in/shaumika-mahadik-said-that-then-she-will-contest-the-graduate-election/", "date_download": "2022-01-23T21:38:37Z", "digest": "sha1:PEGOINYD2TMYV2LUHJ3N5G6LZZ5E6VJP", "length": 8629, "nlines": 100, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "…तर ‘पदवीधर’ लढवणार : शौमिका महाडिक (व्हिडिओ) | Live Marathi", "raw_content": "\nHome News Flash …तर ‘पदवीधर’ लढवणार : शौमिका महाडिक (व्हिडिओ)\n…तर ‘पदवीधर’ लढवणार : शौमिका महाडिक (व्हिडिओ)\nभाजप महिला मोर्चाच्या नवदुर्गा पुरस्कार वितरण प्रसंगी जिल्हाध्यक्षा शौमिका महाडिक ‘लाईव्ह मराठी’शी खास बातचीत केली.\nPrevious articleश्री अंबाबाई – श्री त्र्यंबुली भेटीचा सोहळा साधेपणाने…\nNext articleहॉस्पिटल तोडफोडप्रकरणी ‘केडीसीसी’ संचालिकेसह बाराजणांवर गुन्हा\nअन्यथा गोकुळच्या कारभारासंदर्भात सर्व पुराव्यांसह जनतेसमोर जावं लागेल : शौमिका महाडिक\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार प्रेरणादायी : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर\nबेरकळवाडी गावाला ‘गोकुळ’ च्या संचालकांची भेट…\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार प्रेरणादायी : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर\nकुरुंदवाड (प्रतिनिधी) : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कार्य आणि नेतृत्व शब्दात सामावणे अशक्य आहे. त्यांचे विचार पुढील पिढ्यांना देखील प्रेरणा देत राहतील. सामान्य माणसांच्या प्रश्नांवर प्रत्यक्ष मैदानात झुंजणाऱ्या,सर्वसामान्य माणसांचा ते बुलंद आवाज होते. देशाच्या...\nबेरकळवाडी गावाला ‘गोकुळ’ च्या संचालकांची भेट…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या मार्गदर्शनाखाली करवीर तालुक्यातील बेरकळवाडी गावाला संचालकांनी भेट दिली. या गावात गुजरात व हरियाणा राज्यातून जातिवंत ४८ म्हैशी खरेदी केलेल्या असून त्यांच्या पासून जन्मलेली मादी वासरे,...\nबिटकॉईनमध्ये गुंतवणुकीदाराची २० लाखांची फसवणूक : तिघांवर गुन्हा दाखल\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करायला लावून केदार रानडेसह अन्य दोघांनी २० लाखांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी सुहास नागन्नावार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजरामपुरी पोलीस ठाण्यात केदार रानडेसह अन्य दोघां विरोधात...\nजिल्ह्यात चोवीस तासात ‘७२३’ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात ७२३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात दोघांचा मृत्यू झाला असून ४२२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – ३११, आजरा –...\nशिवसेनेतर्फे मोफत युनिव्हर्सल पासचे वाटप : रविकिरण इंगवले\nको���्हापूर (प्रतिनिधी) : हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कोरोनाचे दोन डोस पूर्ण झालेल्या नागरिकांना विनामूल्य कोरोना डोसचे प्रमाणपत्र (युनिव्हर्सल पास) विनामूल्य देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. अशी माहिती माजी उपमहापौर रविकिरण इंगवले यांनी...\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘गडहिंग्लज अर्बन’ला भेटला ‘हर्षद मेहता’.. : 13 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली...\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://www.newsdanka.com/vishesh/colleges-remain-close-offline-till-15-february/42736/", "date_download": "2022-01-23T22:10:32Z", "digest": "sha1:JFMDURV6PHIUOKB4GRMQC5H2JLRKNLPV", "length": 10168, "nlines": 137, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Colleges Remain Close Offline Till 15 February", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरविशेषराज्यातील महाविद्यालयांचे वर्ग १५ फेब्रुवारीपर्यंत ऑफलाईन बंद\nराज्यातील महाविद्यालयांचे वर्ग १५ फेब्रुवारीपर्यंत ऑफलाईन बंद\nवानखेडे ड्रग्जवाल्यांवर कारवाई केलीत, आता भोगा…\nज्ञानदेव आणि अज्ञान देव….\nराज्यातील संघर्ष नाट्याचा तिसरा अंक\nजावेद अख्तर, तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाही\nराज्यातील वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात निर्बंधांसंबंधित महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी बुधवार ५ जानेवारी रोजी दिली आहे. राज्यतील विद्यापीठ, महाविद्यालयातील परीक्षा या १५ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन घेण्यात येणार असल्याचे देखील ते या वेळी म्हणाले. हा निर्णय सर्व अभिमत, खासगी विद्यापीठांना लागू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nराज्यातील कोरोना आणि ओमायक्रोन रुग्णांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नुकतेच मुंबईतील शाळा ३० जानेवारीप��्यंत बंद करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने जाहीर केला होता. त्यामुळे महाविद्यालयेही आता बंद करण्याची घोषणा होऊ शकते, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती.\nशेअर बाजारात सध्या स्टील शेअर्सना पसंती\nतुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा… मोदींची खोचक टीका\nमहाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला मुख्यमंत्री\nअमिताभ, राज ठाकरे यांच्या बंगल्यात कोरोनाचा शिरकाव…\nराज्यातील अकृषी विद्यापीठे, अभिमत, स्वयं अर्थसहाय्यीक विद्यापीठे, तंत्रनिकेतन, शैक्षणिक संस्था १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार, तसेच पूर्वीप्रमाणे ऑनलाईन शिक्षण सुरू राहणार आणि परीक्षा ही ऑनलाईन होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच प्रत्येक महाविद्यालयांना आणि विद्यापीठाला हेल्पलाईन सुरू करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. तसेच शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करावे अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.\nपूर्वीचा लेखशेअर बाजारात सध्या स्टील शेअर्सना पसंती\nआणि मागील लेखशिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांच्या जामीन अर्जाची सुनावणी लांबणीवर\nमुंबईच्या गाड्यांवर का पसरली पांढरी चादर\n…हे आहे नेताजींच्या पुतळ्याचे महत्त्व\n‘मी स्वातंत्र्याची भीक स्वीकारणार नाही, स्वातंत्र्य मिळवणार असे म्हणणाऱ्या नेताजींना नमन’\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nमुंबईच्या गाड्यांवर का पसरली पांढरी चादर\n…हे आहे नेताजींच्या पुतळ्याचे महत्त्व\n‘मी स्वातंत्र्याची भीक स्वीकारणार नाही, स्वातंत्र्य मिळवणार असे म्हणणाऱ्या नेताजींना नमन’\nनिवडणूक मतचाचण्यांनी फोडला समाजवादी पक्षाला घाम\n‘बेबी’ चित्रपटातील एंजल आता ओळखताच येणार नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.newsdanka.com/vishesh/relaxation-in-restrictions-for-gym-and-salons/43041/", "date_download": "2022-01-23T21:24:42Z", "digest": "sha1:QHDC5OZDVOC4ZXK4DHD2EBSR3MHFYWNK", "length": 9391, "nlines": 137, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Relaxation In Restrictions For Gym And Salons", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरविशेषब्युटी प��र्लर, जीम मालकांच्या नाराजीनंतर सरकारची माघार\nब्युटी पार्लर, जीम मालकांच्या नाराजीनंतर सरकारची माघार\nवानखेडे ड्रग्जवाल्यांवर कारवाई केलीत, आता भोगा…\nज्ञानदेव आणि अज्ञान देव….\nराज्यातील संघर्ष नाट्याचा तिसरा अंक\nजावेद अख्तर, तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाही\nकोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता राज्य सरकारने शनिवारी ८ जानेवारी रोजी नवी नियमावली जारी केली आहे. यामध्ये सलून, ब्युटी पार्लर आणि जीम खुल्या ठेवण्यास परवानगी देण्यात आली नव्हती. मात्र, आता यामध्ये बदल करून सलून, ब्युटी पार्लर आणि जीम ५० टक्के क्षमतेसह सुरू ठेवता येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.\nशनिवारी जारी केलेल्या नियमावलीत सरकारने सलून, ब्युटी पार्लर आणि जीम बंद ठेवण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, याबाबत जीम, ब्युटी पार्लर मालकांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर सरकारने नियमावलीत बदल करून ५० टक्के क्षमतेने सलून, ब्युटी पार्लर आणि जीम सुरू ठेवता येतील असे सांगितले आहे.\nपाकिस्तानातील मुरी येथे बर्फवृष्टीमुळे वाहनांत अडकून पर्यटक मृत्युमुखी\n ‘भाजपाशी लढण्यासाठी निवडणूक आयोगाने आम्हाला मदत करावी’\nधबधब्यात अचानक काळकडा कोसळला; ७ मृत्युमुखी\n‘सुली डील्स’च्या मास्टरमाइंडला अटक\nब्युटी पार्लरमध्ये किंवा सलूनमध्ये मास्क घालणे अनिवार्य असणार आहे. तसेच फक्त अशाच कामांना परवानगी असेल ज्यांना कोणाला मास्क काढण्याची गरज नाही. केवळ पूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींनाच या सेवा वापरण्याची परवानगी असेल. सर्व कर्मचाऱ्यांचे पूर्ण लसीकरण झालेले असणे बंधनकारक असणार आहे. जीमबाबतही अशीच नियमावली लागू करण्यात आली आहे. शनिवारी जारी करण्यात आलेल्या नियमावलीमध्ये इतर कोणतेही बदल करण्यात आले नसून ते नियम तसेच लागू राहणार आहेत.\nपूर्वीचा लेखकोणाचं राहील आफ्रिकेवर वर्चस्व\nआणि मागील लेखगुरु गोविंदसिंग यांच्या सुपुत्रांचा बलिदान दिन आता ‘वीर बाल दिवस’\nमुंबईच्या गाड्यांवर का पसरली पांढरी चादर\n…हे आहे नेताजींच्या पुतळ्याचे महत्त्व\n‘मी स्वातंत्र्याची भीक स्वीकारणार नाही, स्वातंत्र्य मिळवणार असे म्हणणाऱ्या नेताजींना नमन’\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला ��हे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nमुंबईच्या गाड्यांवर का पसरली पांढरी चादर\n…हे आहे नेताजींच्या पुतळ्याचे महत्त्व\n‘मी स्वातंत्र्याची भीक स्वीकारणार नाही, स्वातंत्र्य मिळवणार असे म्हणणाऱ्या नेताजींना नमन’\nनिवडणूक मतचाचण्यांनी फोडला समाजवादी पक्षाला घाम\n‘बेबी’ चित्रपटातील एंजल आता ओळखताच येणार नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://jalgaonlive.news/mns-district-executive-announced/", "date_download": "2022-01-23T21:13:11Z", "digest": "sha1:B5P6E2YOYROEH3VIEUMM4VTAPJUARCTU", "length": 6856, "nlines": 97, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "मनसेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर | Jalgaon Live News", "raw_content": "\nमनसेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर\nWritten By चेतन पाटील\n मनसे राज्य उपाध्यक्ष तथा जळगाव जिल्हा निरीक्षक विनय भोईटे ४ व ५ डिसेंबर रोजी जिल्हा दौऱ्यावर आले होते. कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेऊन जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली आहे.\nमुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रात उपजिल्हा अध्यक्षपदी राहुल काळे, तालुकाध्यक्ष मधुकर भोई, तालुका सचिव अतुल जावरे, भुसावळ विधानसभा क्षेत्रात उपजिल्हाध्यक्ष विनोद पाठक, तालुका अध्यक्ष धीरज वाघमारे, तालुका सचिव विलास कोळी, जामनेर विधानसभा क्षेत्रात उपजिल्हाध्यक्ष डॉ. विजयानंद कुलकर्णी, तालुका अध्यक्ष अशोक पाटील, चोपडा विधानसभा क्षेत्रात तालुका अध्यक्षपदी कल्पेश खैरनार, यावल तालुका अध्यक्षपदी जुगल पाटील, यावल शहर अध्यक्षपदी आकाश चोपडे, रावेर तालुका अध्यक्षपदी डॉ. मनीष फेगडे, अमळनेर विधानसभा क्षेत्रात तालुका अध्यक्षपदी संदीप पाटील, तालुका सचिवपदी अरूण गव्हाणे, शहर अध्यक्षपदी धनू साळुंखे, शहर सचिवपदी आकाश महाले, धरणगाव तालुका अध्यक्षपदी राजू कोळी, तालुका सचिवपदी हेमंत महाजन, जळगाव तालुका अध्यक्षपदी हेमंत कोळी, तालुका सचिव भरत पाटील, गट अध्यक्षपदी उमेश धनगर, शैलेश चौधरी, नशिराबाद शहर अध्यक्षपदी जितेंद्र बऱ्हाटे, शहर सचिव अमोल माळी, चाळीसगाव तालुका अध्यक्षपदी संग्राम शिंदे, शहर अध्यक्षपदी अण्णा विसपुते, भडगाव तालुका ध्यक्षपदी आबा पाटील, शहराध्यक्ष म्हणून सुनील सूर्यवंशी, पाचोरा तालुकाध्यक्षपदी शुभम पाटील, शहर अध्यक्षपदी ऋषिकेश भोई, एरंडोल तालुकाध्यक्षपदी विशाल सोनार, शहराध्यक्षपदी संदेश पाटील, पारोळा तालुकाध्यक्षपदी वसंत पवार यांची नियुक्ती केली.\nजळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा\nया बातम्या देखील वाचा\nमुलामुलींना स्वरक्षणाचे शिक्षण गरजेचे : डॉ.अश्विन सोनवणे\nनेहरू युवा केंद्रातर्फे नेताजी सुभाषचंद्र बोस, स्व.बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन\nपुंडलिक बडगुजर यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://marathiparenting.firstcry.com/articles/%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AD%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE-%E0%A5%A7%E0%A5%AA-%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%BE/", "date_download": "2022-01-23T21:12:43Z", "digest": "sha1:6YFBG2JIKQLAMEP2QU7JDRLXG3NFVYHC", "length": 30548, "nlines": 262, "source_domain": "marathiparenting.firstcry.com", "title": "गर्भधारणेचा १४वा आठवडा: लक्षणे, बाळाचा आकार, शारीरिक बदल", "raw_content": "\nदर महिन्याला होणारा बाळाचा विकास\nमोठी मुले (५-८ वर्षे)\nटॉईज, बुक्स अँड स्कुल\nबर्थ डे अँड गिफ्ट्स\nदर महिन्याला होणारा बाळाचा विकास\nमोठी मुले (५-८ वर्षे)\nटॉयज़, बुक्स एंड स्कूल\nबेबी गियर एंड नर्सरी\nHome गर्भारपण गर्भधारणेचे आठवडे गर्भधारणा: १४वा आठवडा\nगर्भारपणाच्या १४व्या आठवड्यातील तुमचे बाळ\nबाळाचा आकार केवढा असतो\n१४व्या आठवड्यात आढळणारी गर्भारपणाची लक्षणे\nगर्भधारणेच्या १४व्या आठवड्यात पोटाचा आकार\nगर्भधारणेच्या १४व्या आठवड्यातील सोनोग्राफी\nकाय काळजी घ्याल आणि त्यासाठी काही टिप्स\nकुठल्या गोष्टींची खरेदी कराल\nगर्भधारणेचा १४ वा आठवडा हा तुमच्या गरोदरपणातील नवीन टप्पा आहे. पहिली तिमाही यशस्वीरीत्या पूर्ण करून तुम्ही दुसऱ्या तिमाही मध्ये पदार्पण केले आहे. सगळं अगदी व्यवस्थित होत आहे आणि आता बऱ्याच लोकांना लक्षात येण्याइतपत तुमच्या पोटाचा आकार वाढला आहे.\nतथापि, जरी तुम्ही गरोदर आहात असे वाटण्याइतपत तुमचं पोट दिसत नसेल तरीही काळजी करण्याचे काहीच कारण नाही मैत्रिणींनो. कारण येणारे पुढचे काही आठवडे तितकेच रोमांचक आहेत आणि तुमच्या बाळाचा विकास वेगाने होणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे, तुमच्या शरीरात थोडे बदल होणार आहेत आणि त्यातील महत्वाचा बदल म्हणजे ‘ओटीपोटावरील उंचवटा’’\nगर्भारपणाच्या १४व्या आठवड्यातील तुमचे बाळ\n१४व्या आठवड्यात तुमच्या बाळाने यशस्वीरीत्या संक्रमण केले आहे आणि तुमच्या पोटातील बाळ चेहऱ्यावरचे हावभाव बदलते. आता तुमचे बाळ घट्ट वळलेल्या मुठीएवढे असते आणि पूर्णवेळ हालचाल करत असते.\nतुम्हाला दिसत नसते किंवा तुम्हाला अनुभवता येत नसते, पण तुमचे बाळ चेहरा वेडावाकडा करते, एक डोळा हळूच उघडून पहाते आणि कधी कधी एक भुवई उंचावते. तुमच्या बाळाची मूत्रपिंडे कार्यरत झालेली असून लघवीची निर्मिती होते आणि ती गर्भजलामध्ये मिसळते आणि बाळ ते पिते. बाळाच्या मानेची लांबी वाढलेली आहे आणि बाळ खरोखरीच बाहेरील कुठल्याही प्रोत्साहनाशिवाय उभे राहते. तुमच्या बाळाच्या हृदयाचे ठोके स्पष्ट होतात आणि तुमच्या डॉक्टरांना किंवा तज्ञांना ते ऐकता येऊ शकतात.\nबाळाचा आकार केवढा असतो\nह्या आठवड्यात तुम्ही तुमच्या बाळाच्या आकाराची तुलना किवी, पीच किंवा लिंबाशी करू शकता. ह्या छोट्या पीचचे वजन तुमच्या पोटात ५०-६० ग्रॅम्स इतके असते. तुमच्या बाळाची लांबी साधारणपणे ३-४ इंच इतकी असते. जरी गर्भधारणेच्या १४व्या आठवड्यातील बाळाचा हा आकार अनपेक्षित असला तरीसुद्धा हे किवीच्या आकाराएवढे बाळ तुमच्या शरीरामध्ये बदल घडवते आणि गर्भधारणेच्या लक्षणांमध्ये सुद्धा ते सहभागी असते.\nवर म्हटल्याप्रमाणे, जेव्हा तुम्ही गरोदर असता तेव्हा तुम्ही वेगवेगळे बदल अनुभवता आणि तुमच्या वेगाने वाढणाऱ्या बाळाचा गर्भधारणेदरम्यानच्या ह्या बदलांमध्ये सहभाग असतो.\nतुमची दुसरी तिमाही, पहिल्या तिमाहीपेक्षा सुलभ असते. बऱ्याच स्त्रियांना थकवा कमी जाणवतो तसेच मॉर्निंग सिकनेस सुद्धा खूप कमी झालेला असतो. सामान्यपणे तुम्हाला छान आणि उत्साही वाटते. तुम्ही वजनावर लक्ष ठेऊ शकता. १-२ किलो वजन वाढणे ठीक आहे पण वजन कमी होणे म्हणजे चिंताजनक आहे.\nअर्थात, १४ व्या आठवड्याचा सर्वात रोमांचकारी गोष्ट म्हणजे तुमचे पोट थोडे दिसू लागेल तसेच गर्भपाताची शक्यता कमी झालेली असेल त्यामुळे तुम्ही ही गोड़ आणि मोठी बातमी जाहीर करू शकता.\n१४व्या आठवड्यात आढळणारी गर्भारपणाची लक्षणे\nप्रत्येक आठवड्यात गर्भधारणेचे नवीन लक्षण दिसते. मागच्या आठवड्यातील काही लक्षणे पुनःपुन्हा दिसतात आणि ती तुमच्या गर्भधारणेच्या १४व्या आठवड्यात आणि पुढेही दिसतात. त्यापैकी काही लक्षणे पुढीलप्रमाणे:\nअस्थिबंध वेदना (Ligament pain )\nदाट आणि चमकदार केस\nउत्साह आणि ऊर्जेमध्ये वाढ\nवेरिकोस व्हेन्स किंवा पाय आणि पावलांमधील वाहिन्या विस्तारित होणे\nगर्भधारणेच्या १४व्या आठवड्यात पोटाचा आकार\nतुमच्यापैकी बऱ्याच जणींच्या पोटावर आता उ��चवटा दिसू लागेल. तुमचे पोट थोडे दुखेल तसेच पोटाला खाज सुद्धा सुटेल, म्हणजेच तुमचे शरीर तुमच्या वाढणाऱ्या बाळाला सामावून घेण्यासाठी खूप प्रयत्नशील आहे.\nतुम्हाला थोडे वजन वाढवण्याचा सल्ला दिला जातो परंतु निरोगी राहण्यासाठी तुम्ही व्यायाम करत आहात ह्याची खात्री करा तसेच शरीराचे दुखणे जे आता हळू हळू तुम्हाला जाणवू लागले आहे ते हाताळण्याचा प्रयत्न करा.\nगर्भधारणेच्या १४व्या आठवड्यातील सोनोग्राफी\n१४व्या आठवड्यात सोनोग्राफी करणे फार दुर्मिळ आहे, परंतु तुम्ही केली असेल तर तुम्हाला एक खूप गोङ सरप्राईझ मिळणार आहे. तुमच्या बाळाने अंगठा तोंडात घालायला सुरुवात केलेली आहे आणि ते बघून तुम्ही तुमच्या बाळाच्या प्रेमात पुनः पुन्हा पडणार आहात\nनीट बघितल्यावर लक्षात येईल की तुमचे बाळ पायांच्या बोटांची वळवळ सुद्धा करीत आहे. बाळाचे यकृत आणि प्लिहा कार्यरत आहेत आणि बाळाची मूत्रपिंडे सुद्धा कार्यरत झालेली असून लघवीची निर्मिती होत आहे. तुमच्या बाळाभोवती केसांचे एक सुरक्षित आवरण सुद्धा दिसेल, त्यामुळे बाळाला उबदार राहण्यास मदत होईल.\nगर्भधारणेच्या १४ व्या आठवड्यादरम्यान खाद्यपदार्थांची निवड आपल्या आणि आपल्या बाळाला आवश्यक विविध आणि पोषक तत्त्वांनीयुक्त असली पाहिजे. किंबहुना तुमच्या गर्भाधारणेच्या संपूर्ण काळात तुम्ही इंद्रधनूच्या रंगांसारखे विविधरंगी अन्नपदार्थ खाल्ले पाहिजेत.\nउदा: बीटरूट, हिरव्या पालेभाज्या, प्रथिने आणि कॅल्शिअमने समृद्ध असलेले अन्नपदार्थ\nगर्भावस्थेदरम्यानच्या नेहमी आढळणारा गैरसमज म्हणजे तुम्हाला जास्त खाण्याची गरज आहे कारण बाळाला तुमच्यापासून पोषण मिळणार आहे. परंतु तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे. हे गोंधळून टाकणारे जरी असले तरी तुमचे डॉक्टर तुमच्यासाठी एक योग्य आहार तक्ता तयार करतील ज्यामुळे तुम्हाला आणि तुमच्या बाळाला योग्य पोषण मिळणार आहे जेणेकरून गरजेपेक्षा जास्त आहार घेतला जाणार नाही.\nदरम्यानच्या काळात जर तुम्हाला काही खावेसे वाटले तर फळे जवळ ठेवा. तुम्ही भरपूर सुकामेवा आणि दही आणून ठेवा. गर्भावस्थेदरम्यान पोषक आहाराची निवड करणे शहाणपणाचे ठरेल. फॉलिक ऍसिड ने समृद्ध अन्नपदार्थ घ्या त्यामुळे जन्मतः उद्भवणाऱ्या समस्यांची शक्यता कमी होईल. ओमेगा ३ फॅटी ऍसिड्स असलेले चरबीयुक्त मासे खाण्यास विसरू नका. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ तुमच्या आहाराचा एक भाग असला पाहिजे कारण त्यामुळे तुमची हाडे बळकट होणार आहेत.\nकाय काळजी घ्याल आणि त्यासाठी काही टिप्स\nथोड्यात सांगायचे झाले तर, तुमच्या संपूर्ण गर्भधारणेच्या काळात तुम्ही स्वतःला आणि तुमच्या बाळाला सुरक्षित आणि निरोगी ठेवले पाहिजे. तुम्ही गर्भारपणाच्या पहिली तिमाही यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे आणि तुम्ही इथपर्यंत पोहोचला आहात.\nआम्ही खाली काही गोष्टी दिल्या आहेत त्या फक्त १४व्या आठवड्यासाठी नव्हे तर तुमच्या संपूर्ण गर्भावस्थेत उपयोगी पडणार आहेत.\nभरपूर विश्रांती घ्या आणि नियमित काही तास झोपा.\nशरीराला आरामदायक वाटतील अशा काही उशा आणा.\nसकारात्मक विचार करा आणि उत्साही रहा.\nपालकत्वाची काही पुस्तके वाचा.\nतुमच्या तोंडाची काळजी घ्या.\nतुमच्या वैयक्तिक स्वछतेची काळजी घ्या.\nचांगले शिजवलेले अन्नपदार्थ खा.\nव्यायाम आणि योग करा.\nधूम्रपान आणि मद्यपान टाळा.\nतुम्हाला ताण येईल अशा परिस्थितीत राहू नका.\nखूप काळजी करू नका.\nखूप जास्त व्यायाम करू नका.\nखूप जास्त किरणोत्सर्गाला सामोरे जाऊ नका.\nअस्वच्छ ठिकाणी जाऊ नका.\nडॉक्टरांनी दिलेली औषधे घेण्यास विसरू नका.\nकुठल्या गोष्टींची खरेदी कराल\nतुमच्या गर्भारपणाच्या ह्या अवस्थेत तुम्हाला आरामात राहणे गरजेचे आहे. सैलसर कॉटनचे कपडे घ्या ज्यामुळे तुम्हाला आरामदायक वाटेल. थोडे स्टायलिश मॅटर्निटी कपडे आणा जे तुम्हाला नंतर सुद्धा वापरता येतील. सर्वात महत्वाचे म्हणजे मऊ आणि सपाट शूज किंवा चपला आणा आणि तुमचे फॅन्सी शूज तूर्तास बाजूला ठेवा. तुमची त्वचा कोरडी पडणार आहे त्यामुळे लोशन्स किंवा मॉइश्चराझर्स आणून ठेवा. चांगल्या आणि ताणल्या जातील अशा ब्रा खरेदी करा कारण लवकरच तुमच्या स्तनांचा आकार वाढणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नर्सिंग ब्रा सुद्धा विकत घेऊ शकता, कारण तुम्हाला त्या लवकरच लागणार आहेत.\nगर्भारपणाविषयी जितके शक्य होईल तितके वाचन करा. त्यामुळे तुम्ही तुमच्या बाळाचे स्वागत करण्यास तयार राहू शकता, तसेच त्यामुळे ह्या कालावधीत येणारा ताण सुद्धा कमी होण्यास मदत होईल.\nमागील आठवडा: गर्भधारणा: १३वा आठवडा\nपुढील आठवडा: गर्भधारणा: १५वा आठवडा\nनवजात बाळाला योग्यरित्या कसे घ्यावे\nतुम्हाला गर्भधारणा चाचणीवर फिकट रेष दि���त आहे का - तुम्ही गर्भवती आहात का\nगरोदरपणाच्या १५ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड\nगरोदरपणाच्या १९ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन\nगरोदरपणाच्या ६ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन\nगरोदरपणात दर आठवड्याला बाळाच्या वाढणाऱ्या आकाराचे फळे आणि भाज्यांच्या आकाराशी तुलनात्मक विश्लेषण\nबाळांचे चोंदलेले नाक: कारणे, लक्षणे आणि उपचार\nमंजिरी एन्डाईत - May 25, 2021\nIn this Articleबाळाचे नाक चोंदणे म्हणजे कायबाळाचे नाक चोदण्याची कारणे लहान बाळांचे नाक चोंदल्याची लक्षणे बाळांच्या नाक चोंदण्यावर उपचार घरगुती उपचारप्रतिबंधडॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावाबाळाचे नाक चोदण्याची कारणे लहान बाळांचे नाक चोंदल्याची लक्षणे बाळांच्या नाक चोंदण्यावर उपचार घरगुती उपचारप्रतिबंधडॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा नाक चोंदलेले असल्यास ते एखाद्या व्यक्तीच्या दैनंदिन जीवनात अडथळा ठरू शकते. यामुळे श्वास घेणे कठीण होते, आणि वाहणाऱ्या नाकामुळे निराशा येऊ शकते. त्याचप्रमाणे, बाळांना सुद्धा नाक चोंदलेले असल्यास बरीचशी अस्वस्थता येते, […]\nगर्भधारणेच्या सहाव्या महिन्यातील आहार (२१-२४आठवङे)\n९ महिन्याच्या बाळासाठी अन्नपदार्थांचे विविध पर्याय\nबाळाचा जावळ विधी: प्रक्रिया, सावधगिरी आणि टिप्स\nबाळाचे वजन का वाढत नाही – कारणे, लक्षणे आणि उपाय\nमंजिरी एन्डाईत - April 3, 2021\n१ वर्षाच्या बाळांसाठी अन्नपदार्थांचे विविध पर्याय\nगर्भधारणेची तिसरी तिमाही – गर्भधारणेच्या शेवटच्या टप्प्यातील प्रणयाचा आनंद\nछोट्या मुलांसाठी आणि मुलींसाठी ८० भारतीय अध्यात्मिक नावे अर्थासहित\nबाळांसाठी जव (बार्ली): निवड कशी करावी, फायदे, पाककृती आणि बरेच काही\nह्या संकेतस्थळावरील माहिती ही ढोबळ स्वरूपाची आहे आणि फक्त शिक्षित करण्याच्या हेतूने ती उपलब्ध आहे. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ किंवा संबंधित आरोग्य सेवा प्रदाता ह्यांच्या सल्ल्याला ती पर्यायी ठरू शकत नाही. आपणास स्वतःच्या अथवा आपल्या बाळाच्या किंवा मुलाच्या आरोग्यविषयक शंका असतील तर कृपया आपल्या वैद्यांशी संपर्क साधावा. आपण हे लक्षात घ्यावे की ह्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या संवाद प्रक्रियेला मर्यादा आहेत. तुम्हाला लागणारी मदत किंवा मिळणारा प्रतिसाद हा फक्त लेखकाकडून दिला जातो. पेरेंटिंग.फर्स्टक्राय.कॉम कुठल्याही चुका, वगळलेली माहिती किंवा कुठलेही चुकीचे भाष्य ह्यांची जबाबदारी घेत नाही. हे संकेतस्थळ वापरताना तुम्हाला सर्व अटी व शर्ती बंधनकारक आहेत असे निर्देशीत करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/tag/covid19-vaccine/", "date_download": "2022-01-23T21:12:24Z", "digest": "sha1:3QHOIIVIGRPFYW25IJILWSDJPCZHSQ5D", "length": 4600, "nlines": 44, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " covid19 vaccine Archives - InMarathi", "raw_content": "\nकापडी, सर्जिकल की आणखी काही; ओमायक्रॉनला रोखण्यासाठी नक्की कोणता मास्क प्रभावी\nओमायक्रॉनचा धोका नेमका कसा रोखता येईल मास्क घालूनही कोरोना झाला या तक्रारींचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न तज्ञांनी केला आहे.\nहॉस्पिटलला न जाता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेशी लढायचंय मग घरात या ५ वस्तु हव्याच\nआपल्याकडे अशी साधनं घरात असायलाच हवीत जी आपल्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायची वेळ न आणता घरातल्या घरातच आपल्याला कोरोनावर मात करायला मदत करतील\nकोविडमुळे कोमात गेलेल्या रुग्णाला चक्क व्हायग्राच्या गोळीने जीवनदान दिलं\n४५ दिवसांपासून कोमात असलेल्या एका नर्सला व्हायग्राचा भारी डोस देण्यात आला. त्यामुळे आता ती शुद्धीवर आली आणि बरी आहे.\n‘बूस्टर डोस’ डोस घ्यावा का नोंदणी कशी करावी वाचा, तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं\nया डोसला कोविड १९ प्रिकॉशन डोस म्हणलं गेलं आहे. १० जानेवारी २०११ पासून देशभरात या प्रिकॉशनरी डोसची सुरवात होणार आहे.\nअमेरिकेत दिल्या जाणाऱ्या ‘मॉडर्ना’च्या कोविड-१९ लसीमागेदेखील आहे भारतीय वंशाची व्यक्ती\nदोन भारतीयांचे नाव अमेरिकेत चमकले याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. त्यांच्या ज्ञानाचा उपयोग असाच होत राहो\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tv9marathi.com/business/rbi-took-two-major-decisions-in-24-hours-will-have-a-direct-effect-on-the-common-man-495024.html", "date_download": "2022-01-23T21:26:44Z", "digest": "sha1:O7QTZRCNWIBRY2CHS4OOHKPKT66OGQI4", "length": 19109, "nlines": 250, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nRBI ने 24 तासांत घेतले दोन मोठे निर्णय; थेट सामान्य माणसावर होणार परिणाम\nदेशातील शेती आणि ग्रामीण भागासाठी पतपुरवठा करणार्या सहकारी बँकांची राज्य सहकारी संस्था कायद्यानुसार स्थापना केली जाते.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nनवी दिल्लीः रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI-Reserve Bank of India) महाराष्ट्रातील डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड (Dr Shivajirao Patil Nilangekar Urban Co-operative Bank)चा परवाना रद्द केलाय. बँकेची आर्थिक परिस्थिती खराब असल्याने आरबीआयने हे पाऊल उचलले. परवाना रद्द झाल्यामुळे बँक ठेवी आणि पेमेंटवरही बंदी घालण्यात आलीय. देशातील शेती आणि ग्रामीण भागासाठी पतपुरवठा करणार्या सहकारी बँकांची राज्य सहकारी संस्था कायद्यानुसार स्थापना केली जाते. त्यांची नोंदणी “सहकारी संस्थांचे निबंधका”कडे केली जाते. सध्या 1482 सहकारी बँकांमध्ये 8.6 कोटी ठेवीदारांचे 4.84 कोटी रुपये जमा आहेत.\nRBI ने 24 तासांत घेतले 2 मोठे निर्णय\n(1) बुधवारी मास्टरकार्ड एशिया/पॅसिफिक लिमिटेड कंपनीत काम करणाऱ्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 22 जुलैपासून नव्याने घरगुती डेबिट, क्रेडिट किंवा प्रीपेड ग्राहकांना आपल्या कार्ड नेटवर्कमध्ये समाविष्ट करण्यास बंदी घातलीय. कंपनीच्या म्हणण्यानुसार, कंपनी पेमेंट सिस्टम डेटा संग्रहित करण्याच्या आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन केलेय. म्हणूनच आरबीआयने मास्टरकार्ड बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. पेमेंट कलम 17 आणि सेटलमेंट सिस्टम अॅक्ट 2007 अंतर्गत हे निर्बंध लादले गेलेत.\nग्राहकांवर काय परिणाम होणार\nआरबीआयच्या निर्णयानंतर बँका नवीन मास्टर कार्ड जारी करू शकणार नाहीत. जुने मास्टर कार्ड सुरूच राहणार असल्याचे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केलेय. त्यामुळे डेबिट आणि क्रेडिट कार्डवरील सर्व सेवा पूर्वीप्रमाणे सुरू राहतील. आरबीआयच्या आदेशाचा मास्टरकार्डच्या विद्यमान ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही. आरबीआयने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘मास्टरकार्ड’ सर्व बँकांना आणि नॉन-बँकांना डेबिट आणि क्रेडिट कार्ड जारी करणार्यास या सूचनांचे पालन करण्यास सल्ला देईल.\n(2) आरबीआयने बँकिंग परवाना केला रद्द\nआरबीआय म्हणते की, महाराष्ट्रातील डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड (Dr Shivajirao Patil Nilangekar Urban Co-operative Bank) चा परवाना रद्द करण्यात आलाय. बँकेचं सुरू राहणं त्यांच्या ठेवीदारांच्या हिताचं नाही. बँकेला आपला बँकिंग व्यवसाय पुढे नेण्याची परवानगी दिली, तर त्याचा लोकांच्या पैशावर नकारात्मक परिणाम होईल. परवाना रद्द झाल्यामुळे बँकेला ठेवी स्वीकारण्यास आणि रक्कम भरण्यास बंदी घातली आहे.\nआरबीआय बँ���िंग परवाना केव्हा आणि का रद्द करते\nतज्ज्ञांचे म्हणणे आहे की, आरबीआय नियमांचं उल्लंघन केल्यानंतर बहुतेक बँकांकडून दंड वसूल करते. परंतु काही परिस्थितींमध्ये ग्राहकांच्या सुरक्षेच्या हितासाठी त्याला परवानाही रद्द करावा लागतो. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, अशा परिस्थितीत बँक सुरू राहणे हे ठेवीदारांच्या हिताचे नव्हते. कमकुवत आर्थिक स्थितीमुळे बँक अस्तित्वात असलेल्या ठेवीदारांना संपूर्ण रक्कम देण्यास सक्षम नाही.\nपेन्शनधारकांचं टेन्शन दूर, आता व्हॉट्सअॅपवर मिळणार पेन्शनशी संबंधित माहिती\nICICI Bank सह 3 बँकांकडून नवी सेवा सुरू; मोबाईल नंबरवरून दररोज पाठवा 1 लाख रुपये\nकिवी फळाच्या शेतीपासून घेता येते लाखोंचे उत्पन्न, जगभरात मागणी\nचुकवाल तर फसाल: EMI वेळेवर भरणं का हिताचं जाणून घ्या- तज्ज्ञांचं मत\n1 GB इंटरनेटसाठी या देशांमधील नागरिक हजारो रुपये मोजतात, भारत-इस्रायलमध्ये डेटा सर्वात स्वस्त\n एक SMS रिकामे करु शकतो तुमचे खाते, वेबसाइट स्मिशींगपासून सावध रहा\nयूटिलिटी 2 days ago\nआंतरराष्ट्रीय 2 days ago\nपेन्शनर्ससाठी गूड न्यूज: आता 1 तारखेची वाट कशाला, महिन्या संपण्याआधीच खात्यात पेन्शन \nयूटिलिटी 3 days ago\nसैफ अली खानच्या मुलासोबत ही कुणाची मुलगी\nरोहित-जुईलीचा साखरपुडा संपन्न, फोटो सोशल मीडियावर व्हायरल \nपाळणा हलला, देसी गर्ल आई झाली\nया अभिनेत्रींचंं झालं होतं ‘कास्टिंग काऊच’\nठसकेबाज उर्फी जावेदचा हटके अंदाज..\nVideo : नाना पटोलेंची मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच बावनकुळेंनी पुतळा जाळला, तर दरेकरांचं जोरदार प्रत्युत्तर\nNana Patole : भिवंडीला पुन्हा काँग्रेसचा गड बनवा आणि स्वबळावर काँग्रेसचा झेंडा फडकवा : नाना पटोले\nउद्धव ठाकरे म्हणाले ‘युतीत 25 वर्षे सडली’; मग 2 वर्षात काय कमावलं\nKalyan : रिंग रोड रस्ता बाधितांचे बीएसयुपी प्रकल्पात पुनर्वसन करणार, खासदार श्रीकांत शिंदे यांची माहिती\nSpecial Report | नागपुरात एमपीएससीचा पेपर फुटला, अभाविपचा दावा; आयोग म्हणते असं काही घडलंच नाही, नेमकं काय\nपाकमधील धुळीच्या वादळाने मुंबईकरांची हुडहुडी, गार वाऱ्यांनी मुंबई गारठली, येत्या 48 तासांत अवकाळीची शक्यता\nSpecial Report : पुतळ्यावरून पुन्हा एकदा ‘एमआयएम’-शिवसेनेत जुंपली; जलील अन् खैरेंमध्ये खडाजंगी\nThane : शाळा, महाविद्यालय, रेल्वे स्थानक बाँबने उडविण्याची धमकी; ठाणे पोल��स शाळेला आला ईमेल\nडिसले गुरुजींच्या पीएचडीचा मार्ग मोकळा; अध्यायन रजेच्या अर्जला अखेर मंजुरी\nबिटींग द रिट्रीट मध्ये 70 वर्षांपासून वाजणाऱ्या ‘त्या’ गाण्याची गोष्ट जे यंदा वाजविले जाणार नाही..\nउद्धव ठाकरे म्हणाले ‘युतीत 25 वर्षे सडली’; मग 2 वर्षात काय कमावलं\nपाकमधील धुळीच्या वादळाने मुंबईकरांची हुडहुडी, गार वाऱ्यांनी मुंबई गारठली, येत्या 48 तासांत अवकाळीची शक्यता\nIND vs SA, 3rd ODI, LIVE Cricket Score: द. आफ्रिकेची भारतावर 4 धावांनी मात, सलग तिसऱ्या सामन्यात भारताचा दारुण पराभव\nVideo : नाना पटोलेंची मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच बावनकुळेंनी पुतळा जाळला, तर दरेकरांचं जोरदार प्रत्युत्तर\n‘राज्यात मुघल पुन्हा कबरीतून अवतारले, ज्वलंत हिंदुत्ववादी मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये वीर टिपूची उद्याने’\nबिटींग द रिट्रीट मध्ये 70 वर्षांपासून वाजणाऱ्या ‘त्या’ गाण्याची गोष्ट जे यंदा वाजविले जाणार नाही..\nJanhvi kapoor | Yellow बिकनीत जान्हवी दिसतेय खास, काय आहे यल्लो बिकनीचा राज\nCorona, Omicron Cases Maharashtra LIVE : संसद भवनातील 875 कर्मचारी पॉझिटीव्ह; उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनाही कोरोनाची लागण\nMaharashtra News Live Update : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांशी संवाद\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tv9marathi.com/business/you-cant-claim-online-pf-money-if-your-mobile-number-not-link-with-aadhar-card-514698.html", "date_download": "2022-01-23T21:08:09Z", "digest": "sha1:DRS26X3MDEWGBKG5YCESIH34O2PT3YKN", "length": 19136, "nlines": 252, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nPF Alert: सावध व्हा, अन्यथा पीएफ खात्यातून ऑनलाईन पैसे काढता येणार नाहीत\nPF Account | भविष्यात एखादा आर्थिक अडचणीचा प्रसंग उद्भवल्यास किंवा आयुष्याच्या उतारवयात पीएफ खात्यातील साठवलेले पैसे कामाला येतात. मात्र, योग्य खबरदारी न घेतल्यास तुमचे पीएफचे पैसे मिळवण्यात बऱ्याच अडचणीही येऊ शकतात.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nपीएफ खात्यात व्याज जमा\nमुंबई: नोकरदारांसाठी भविष्य निर्वाह निधी (PF) हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. दर महिन्याला नोकरदारांच्या पगारातील ठराविक रक्कम पीएफ खात्यात जमा होत असते. भविष्यात एखादा आर्थिक अडचणीचा प्रसंग उद्भवल्यास किंवा आयुष्याच्या उतारवयात पीएफ खात्यातील साठवलेले पैसे कामाला येतात. मात्र, योग्य खबरदारी न घेतल्यास तुमचे ��ीएफचे पैसे मिळवण्यात बऱ्याच अडचणीही येऊ शकतात.\nतुमचा मोबाईल क्रमांक आधार कार्डाशी लिंक नसेल तर तुम्ही पीएफचे पैसे मिळवण्यासाठी ऑनलाईन क्लेम करु शकत नाही. क्लेम सबमिशनसाठी आधारशी लिंक असलेल्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावर ओटीपी पाठवला जातो. त्यामुळे तुमचा मोबाईल क्रमांक आधारशी लिंक नसेल तर तुम्हाला पीएफचे पैसे मिळवण्यासाठी वेळखाऊ प्रक्रियेला सामोरे जावे लागेल.\nमोबाईल क्रमांक आधारशी लिंक करणे आवश्यक\nकेंद्र सरकारने सर्व राज्यांना सूचना दिल्या आहेत की, सर्व राज्य सरकारने त्यांच्या राज्यातील लोकांचे आधार कार्ड मोबाईल क्रमांकाशी लिंक केले पाहिजेत, जेणेकरुन लसीकरणासाठीचे संदेश पाठवणे सोपे होईल. जर, आपण आधीच आधार कार्ड मोबाईल फोन नंबरशी लिंक केले असेल, तर आपल्याला हे काम पुन्हा करण्याची आवश्यकता नाही. परंतु, ज्यांनी अद्याप आपला आधार क्रमांक त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकाशी जोडलेला नाही, ते लोक हे काम करण्यासाठी जवळच्या आधार केंद्रावर जाऊ शकता.\nपीएफ खातेधारकांना घरबसल्या भरता येणार ई नॉमिनेशन\nकोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) नोकरदारांसाठी अनेक सुविधा सुरु केल्या आहेत. यापैकीच एक म्हणजे ई नॉमिनेशन. त्यामुळे पीएफ खातेधारक घरबसल्याही ई-नॉमिनेशन फाईल करु शकतात. ईपीएफओ सदस्य https://www.epfindia.gov.in/site_en/index.php या पोर्टलवर जाऊन हा फॉर्म भरू शकतात. भविष्यात ई-नॉमिनेशनची प्रक्रिया पूर्ण झालेल्या पीएफ खातेधारकाचा मृत्यू झाल्यास पीएफ, पेन्शन आणि विम्याचे पैसे सहजपणे वारसदाराला मिळतात.\nऑनलाईन ई-नॉमिनेशची प्रक्रिया कशी पूर्ण कराल\n* सर्वप्रथम https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ या लिंकवर जाऊन तुमचे अकाऊंट लॉगिन करावे. * तुम्ही नॉमिनेशन केले नसेल तर अकाऊंट लॉगिन केल्यानंतर तुम्हाला एक अलर्ट येईल. * त्यानंतर Manage या पर्यायावर क्लिक करावे. नंतर स्क्रॉलडाऊनमधील e-nomination हा पर्याय निवडावा. * नवीन पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला कुटुंबाविषयीची माहिती विचारली जाईल. * त्यानंतर तुम्हाला नॉमिनीचा आधार, नाव, जन्मतारीख, बँक अकाऊंट असा तपशील भरावा लागेल. * त्यानंतर सेव्ह फॅमिली डिटेल्स या पर्यायावर क्लिक करावे. संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर Save EPF Nomination या पर्यायावर क्लिक करावे.\nPF withdrawal rule: पीएफ खातेधारकांना एक लाखांचा फायदा; जाणून घ्या कसे मिळवाल पैसे\nPF मधून पैसे काढण्यासाठी सर्वात महत्त्वाचे आधार-पॅन, असे करा अपडेट\nआता यूएएनशिवाय जाणून घ्या पीएफ खात्यातील शिल्लक, ही आहे स्टेप बाय स्टेप प्रक्रिया\nVideo : खबरदार, मोबाइलला हात लावला तर सोशल मीडियावर Viral होतायत ‘हे’ बेडूक\nट्रेंडिंग 1 day ago\nBudget 2022 : क्रिप्टोवर नियमन की बंदी; अर्थसंकल्पात ठरणार भवितव्य, पंतप्रधान मोदींचा ‘ग्रीन सिग्नल’\nअर्थसंकल्प 2 days ago\nZodiac | येत्या 3 महिन्यात या 5 राशी बनणार धनवान देवी लक्ष्मीची कृपा होणार\nफोटो गॅलरी 2 days ago\nसुरक्षित गुंतवणुकीचा ‘साथी’दार: सेबीचं डिजिटल पाऊल, नवं अॅप लवकरच मराठीत\nPune | मोबाईल चोरीची तक्रार करा; पण चोराचा शोध घेणार कोण\nहायप्रोफाइल सीएचा व्हिडिओ बनवून पैशांची मागणी करणाऱ्या तीन समलिंगींच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या\n‘अनाथांची माय’ सिंधुताई सपकाळ यांचा जीवनप्रवास\nमहाराष्ट्रातील निर्बंधांबाबत अजित पवार नेमकं काय म्हणाले \nमुंबईतील रहिवासी इमारतींसाठी काय आहे नवी नियमावली \nमध्य रेल्वेवर 24 तासांचा मेगाब्लॉक\nVideo : नाना पटोलेंची मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच बावनकुळेंनी पुतळा जाळला, तर दरेकरांचं जोरदार प्रत्युत्तर\nNana Patole : भिवंडीला पुन्हा काँग्रेसचा गड बनवा आणि स्वबळावर काँग्रेसचा झेंडा फडकवा : नाना पटोले\nउद्धव ठाकरे म्हणाले ‘युतीत 25 वर्षे सडली’; मग 2 वर्षात काय कमावलं\nKalyan : रिंग रोड रस्ता बाधितांचे बीएसयुपी प्रकल्पात पुनर्वसन करणार, खासदार श्रीकांत शिंदे यांची माहिती\nSpecial Report | नागपुरात एमपीएससीचा पेपर फुटला, अभाविपचा दावा; आयोग म्हणते असं काही घडलंच नाही, नेमकं काय\nपाकमधील धुळीच्या वादळाने मुंबईकरांची हुडहुडी, गार वाऱ्यांनी मुंबई गारठली, येत्या 48 तासांत अवकाळीची शक्यता\nSpecial Report : पुतळ्यावरून पुन्हा एकदा ‘एमआयएम’-शिवसेनेत जुंपली; जलील अन् खैरेंमध्ये खडाजंगी\nThane : शाळा, महाविद्यालय, रेल्वे स्थानक बाँबने उडविण्याची धमकी; ठाणे पोलीस शाळेला आला ईमेल\nडिसले गुरुजींच्या पीएचडीचा मार्ग मोकळा; अध्यायन रजेच्या अर्जला अखेर मंजुरी\nबिटींग द रिट्रीट मध्ये 70 वर्षांपासून वाजणाऱ्या ‘त्या’ गाण्याची गोष्ट जे यंदा वाजविले जाणार नाही..\nउद्धव ठाकरे म्हणाले ‘युतीत 25 वर्षे सडली’; मग 2 वर्षात काय कमावलं\nपाकमधील धुळीच्या वादळाने मुंबईकरांची हुडहुडी, गार वाऱ्यांनी मुंबई ��ारठली, येत्या 48 तासांत अवकाळीची शक्यता\nIND vs SA, 3rd ODI, LIVE Cricket Score: द. आफ्रिकेची भारतावर 4 धावांनी मात, सलग तिसऱ्या सामन्यात भारताचा दारुण पराभव\nVideo : नाना पटोलेंची मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच बावनकुळेंनी पुतळा जाळला, तर दरेकरांचं जोरदार प्रत्युत्तर\n‘राज्यात मुघल पुन्हा कबरीतून अवतारले, ज्वलंत हिंदुत्ववादी मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये वीर टिपूची उद्याने’\nबिटींग द रिट्रीट मध्ये 70 वर्षांपासून वाजणाऱ्या ‘त्या’ गाण्याची गोष्ट जे यंदा वाजविले जाणार नाही..\nJanhvi kapoor | Yellow बिकनीत जान्हवी दिसतेय खास, काय आहे यल्लो बिकनीचा राज\nCorona, Omicron Cases Maharashtra LIVE : संसद भवनातील 875 कर्मचारी पॉझिटीव्ह; उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनाही कोरोनाची लागण\nMaharashtra News Live Update : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांशी संवाद\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/dhananjay-munde-birthday-celebration-social-justice-minister-dhananjay-mundes-birthday-celebrated-simply-495042.html", "date_download": "2022-01-23T20:35:01Z", "digest": "sha1:BNWKBKBLZ7ETJR2KF3VDXQGIQW7IRGWJ", "length": 19724, "nlines": 253, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nवाढदिवसानिमित्त धनंजय मुंडे गोपीनाथगडावर नतमस्तक, पंडित अण्णांनाही अभिवादन\nधनंजय मुंडे यांनी आज वाढदिवसानिमित्त गोपीनाथगड जात गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृतिस्थळाचं दर्शन घेतलं. त्याचबरोबर त्यांनी नाथरा इथं पंडित अण्णा मुंडे यांच्या पुतळ्यालाही पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतलं.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nधनंजय मुंडे यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा\nपरळी : राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी आज वाढदिवसानिमित्त गोपीनाथगड जात गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृतिस्थळाचं दर्शन घेतलं. त्याचबरोबर त्यांनी नाथरा इथं पंडित अण्णा मुंडे यांच्या पुतळ्यालाही पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतलं. 15 जुलै हा धनंजय मुंडे यांचा जन्मदिवस आहे. दरवर्षी राज्यभरातून मुंडेंचे समर्थक मोठ्या संख्येने परळीमध्ये त्यांना शुभेच्छा देण्यासाठी येत असतात. परंतु कोरोनामुळे लागू असलेल्या निर्बंधांमुळे यावर्षी धनंजय मुंडे यांचा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला. (Social Justice Minister Dhananjay Munde’s birthday celebrated simply)\nमंत्रिमंडळातील अनेक सहकारी, विविध ��्षेत्रातील मान्यवर आणि समर्थकांकडून धनंजय मुंडे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दरम्यान धनंजय मुंडे यांनी आज गोपीनाथ गडावर जाऊन गोपीनाथराव मुंडे यांना आदरांजली वाहिली आणि भिवादन केलं. त्याचबरोबर वडील पंडित अण्णा मुंडे यांच्या स्मृतिस्थळावर जात पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले. तसंच नाथरा या त्यांच्या जन्मगावी जाऊन त्यांनी हनुमान मंदिरातही दर्शन घेतलं.\n‘जनतेचं अभूतपूर्व प्रेम आणि आशीर्वाद हीच माझी शिदोरी’\nसमाजकारण आणि राजकारणात मी आज उभा आहे. त्यामध्ये जनतेचे मला मिळालेले अभूतपूर्व प्रेम आणि आशीर्वाद हीच माझी शिदोरी आहे. आज मी राजकारणात जो काही आहे तो जनतेच्या आशीर्वादाने आणि सर्व सहकारी-कार्यकर्त्यांच्या प्रेमामुळे. अत्यंत प्रामाणिकपणे कार्य करत राहून हे प्रेम आणि विश्वास जपून ठेवणे हे माझं आद्यकर्तव्य आहे, अशा शब्दात मुंडे यांनी आपल्या भावना यावेळी बोलून दाखवल्या.\nपरळीमध्ये धनंजय मुंडे यांचा वाढदिवस अत्यंत साधेपणाने आणि कौटुंबिक वातावरणात केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी त्यांच्या आई रुक्मिणीबाई मुंडे, पत्नी राजश्री धनंजय मुंडे यांनी औक्षण केले. त्यानंतर परळीतील सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने मुंडेंचा सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.\nकार्यकर्ते आणि समर्थकांचे आभार\nयावेळी धनंजय मुंडे यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला. पूर्वीच्या संघर्षाच्या काळात, ज्या सहकारी- कार्यकर्त्यांनी माझी साथ कधीच सोडली नाही. माझी साथ देण्यामुळे त्यांना अडचणीत आणण्यात आले, त्या सर्व कार्यकर्त्यांचे माझ्या हृदयात स्थान आहे. कोविड विषयक निर्बंध असल्यामुळे जरी सतत भेटीगाठी होत नसल्या तरी माझ्यासाठी खस्ता खाल्लेल्या एकही सहकाऱ्याचा विसर पडू देणार नाही असा विश्वास मुंडेंनी आपल्या सहकाऱ्यांना दिला. तसेच उपस्थित सर्वांचे त्यांनी आभार व्यक्त केले.\nपीक विम्याबाबत राज्य सरकारचं केंद्राला पत्र; शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्या, ‘सह्याद्री’वरील बैठकीत शरद पवारांची सूचना\nSEBC Category : एसईबीसी प्रवर्गातील नियुक्त्यांबाबत महाविकास आघाडी सरकारचा महत्वाचा निर्णय\nPandit Ji Rocks Dulha Shock : लग्नमंडपात वराला नव्हता धीर; मग पुजारी असं काही बोलले, की…\nट्रेंडिंग 3 days ago\nमहाराष्ट्रातील उदारमतवादी समाजसुधारक न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे\nनवऱ्याला सरप्राईज गिफ्ट देण्याची तयारी, बायकोलाच बसला शॉक, फसवणुकीमुळे आनंदावर विरजण\nPHOTO | Special Post : सिद्धार्थ मल्होत्राच्या वाढदिवशी कियारा अडवाणीचा प्रेमाचा वर्षाव, अभिनेत्रीने लिहिली खास पोस्ट\nफोटो गॅलरी 1 week ago\nबळ दे पखांना, झाडा-फुला-पानांना, समाजाला अनोखा संदेश देत लेकीचा आगळा वेगळा वाढदिवस, बीडच्या निसर्गप्रेमीचं मोठ्ठं गिफ्ट\nHappy Birthday | संपूर्ण कुटुंब संगीत क्षेत्रात असतानाही नील नितिन मुकेशने केली अभिनयाची निवड\nफोटो गॅलरी 1 week ago\nरोहित-जुईलीचा साखरपुडा संपन्न, फोटो सोशल मीडियावर व्हायरल \nया अभिनेत्रींचंं झालं होतं ‘कास्टिंग काऊच’\nठसकेबाज उर्फी जावेदचा हटके अंदाज..\nअभिनेता टायगर श्रॉफचे 8 पॅक Abs असलेले खास फोटोज…\nमलायका अरोराचं ग्लॅमरस फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल…\nVideo : नाना पटोलेंची मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच बावनकुळेंनी पुतळा जाळला, तर दरेकरांचं जोरदार प्रत्युत्तर\nNana Patole : भिवंडीला पुन्हा काँग्रेसचा गड बनवा आणि स्वबळावर काँग्रेसचा झेंडा फडकवा : नाना पटोले\nउद्धव ठाकरे म्हणाले ‘युतीत 25 वर्षे सडली’; मग 2 वर्षात काय कमावलं\nKalyan : रिंग रोड रस्ता बाधितांचे बीएसयुपी प्रकल्पात पुनर्वसन करणार, खासदार श्रीकांत शिंदे यांची माहिती\nSpecial Report | नागपुरात एमपीएससीचा पेपर फुटला, अभाविपचा दावा; आयोग म्हणते असं काही घडलंच नाही, नेमकं काय\nपाकमधील धुळीच्या वादळाने मुंबईकरांची हुडहुडी, गार वाऱ्यांनी मुंबई गारठली, येत्या 48 तासांत अवकाळीची शक्यता\nSpecial Report : पुतळ्यावरून पुन्हा एकदा ‘एमआयएम’-शिवसेनेत जुंपली; जलील अन् खैरेंमध्ये खडाजंगी\nThane : शाळा, महाविद्यालय, रेल्वे स्थानक बाँबने उडविण्याची धमकी; ठाणे पोलीस शाळेला आला ईमेल\nडिसले गुरुजींच्या पीएचडीचा मार्ग मोकळा; अध्यायन रजेच्या अर्जला अखेर मंजुरी\nबिटींग द रिट्रीट मध्ये 70 वर्षांपासून वाजणाऱ्या ‘त्या’ गाण्याची गोष्ट जे यंदा वाजविले जाणार नाही..\nउद्धव ठाकरे म्हणाले ‘युतीत 25 वर्षे सडली’; मग 2 वर्षात काय कमावलं\nपाकमधील धुळीच्या वादळाने मुंबईकरांची हुडहुडी, गार वाऱ्यांनी मुंबई गारठली, येत्या 48 तासांत अवकाळीची शक्यता\nIND vs SA, 3rd ODI, LIVE Cricket Score: द. आफ्रिकेची भारतावर 4 धावांनी मात, सलग तिसऱ्या सामन्यात भारताचा दारुण पराभव\nVideo : नाना पटोलेंची मोदींबाबत वादग्रस्त ��क्तव्यांची मालिका सुरुच बावनकुळेंनी पुतळा जाळला, तर दरेकरांचं जोरदार प्रत्युत्तर\n‘राज्यात मुघल पुन्हा कबरीतून अवतारले, ज्वलंत हिंदुत्ववादी मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये वीर टिपूची उद्याने’\nबिटींग द रिट्रीट मध्ये 70 वर्षांपासून वाजणाऱ्या ‘त्या’ गाण्याची गोष्ट जे यंदा वाजविले जाणार नाही..\nJanhvi kapoor | Yellow बिकनीत जान्हवी दिसतेय खास, काय आहे यल्लो बिकनीचा राज\nCorona, Omicron Cases Maharashtra LIVE : संसद भवनातील 875 कर्मचारी पॉझिटीव्ह; उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनाही कोरोनाची लागण\nMaharashtra News Live Update : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांशी संवाद\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/ratnagiri-owali-gram-panchayat-70-years-old-sarpanch-shevanti-pawar-398368.html", "date_download": "2022-01-23T21:10:07Z", "digest": "sha1:OUAODHSXBKBQEDH5DEQZ7AHHLDRYGV3E", "length": 18768, "nlines": 251, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\n70 वर्षांच्या आजीबाईंकडे गावगाडा, कातकरी समाजातील शेवंतीबाई सरपंचपदी\nओवळी गावातील आदिवासी कातकरी वस्तीत जवळपास 30 ते 35 घरं आहेत. या वस्तीमधल्या 70 वर्षांच्या शेवंती पवार सरपंचपदी विराजमान झाल्या आहेत (Ratnagiri 70 years old Sarpanch)\nलक्ष्मीकांत घोणसे पाटील, टीव्ही ९ मराठी, गुहागर\n70 वर्षांच्या सरपंच शेवंती पवार\nरत्नागिरी : राज्यात ग्रामपंचायत निवडणुका झाल्या आणि त्यांचे निकालही लागले. त्यानंतर सरपंचपदाची आरक्षण सोडतही झाले. काही गावांमध्ये पती-पत्नी सरपंच आणि उपसरपंचपदावर विराजमान झाले. तर काही गावात तरुण-तरुणींच्या गळ्यात सरपंचपदाची माळ पडली. परंतु रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण तालुक्यामधल्या ओवळी गावात 70 वर्षांच्या आजीबाई सरपंच बनल्या आहेत. आदिवासी कातकरी समाजामधील 70 वर्षांच्या आजीबाई आता पुढील पाच वर्षे ओवळी गावाचा कार्यभार पाहणार आहेत. (Ratnagiri Owali Gram Panchayat 70 years old Sarpanch Shevanti Pawar)\n70 वर्षांच्या शेवंती पवार सरपंचपदी\nओवळी गावातील आदिवासी कातकरी वस्तीत जवळपास 30 ते 35 घरं आहेत. या वस्तीमधल्या 70 वर्षांच्या शेवंती पवार सरपंचपदी विराजमान झाल्या आहेत. या आजीबाई संसाराचा गाडा हाकता हाकता आता गावागाडाही हाकणार आहेत. गावकऱ्यांनी विश्वासाने त्यांच्या खांद्यावर गावाची जबाबदारी सोपवली आहे. गावकऱ्यांच्या विश्वासाला मान देत आजीबाईंनी ओवळी गावाच्या विकासकामाची जबाबदारी स्वीकारली आहे.\nक���वळ चिपळूण तालुक्यातच नव्हे तर रत्नागिरी जिल्हात आदिवासी कातकरी समाजातील आमची आजीबाई सरपंच झाली याचा आनंद आहे, अशी प्रतिक्रिया वस्तीमधील गावकऱ्यांनी दिली आहे.\nचुलीवर स्वयंपाक आटोपून ग्रामपंचायतीत\nया आजी आपल्या घरात चुलीवरचा स्वयंपाक आटोपून घरापासून 500 मीटर अंतरावर असलेल्या गावच्या ग्रामपंचायतीकडे चालत जातात आणि चालत येतात. 70 वर्षांचा अनुभव उराशी बाळगून गावतील पाणी, रस्ते आणि विविध समस्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सोडवण्याचा ध्यास त्यांच्यासमोर आहे. शिवाय गावातील शाळेबाबतचे प्रश्न मार्गी लागतील अशी अपेक्षा गावकरी करत आहेत.\nया आजीबाईनी पुढील पाच वर्षांत गावचा कायापालट केला तर इतिहासच घडेल. खरंतर आदिवासी कातकरी समाज अजूनही मागेच आहे. परंतु ग्रामपंचायतीच्या माध्यमातून 70 वर्षांच्या आजी सरपंच बनल्याने ओवळी गावात इतिहास रचला आहे. (Ratnagiri Owali Gram Panchayat 70 years old Sarpanch Shevanti Pawar)\nदौंड तालुक्यातील सर्वात तरुण सरपंच\nदौंड तालुक्यातील खडकी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी स्नेहल संजय काळभोरची निवड झाली आहे. वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी स्नेहल बिनविरोध सरपंचपदी निवडून आली. त्यानंतर तिची गावातून घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील सर्वात कमी वयाची सदस्य म्हणून स्नेहल काळभोर खडकी ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी पहिल्यांदा निवडून आली होती. आता बोनस म्हणजे तिच्या गळ्यात सरपंचपदाची माळ पडल्याने सर्वात तरुण सरपंच होण्याचा मानही स्नेहल काळभोरला मिळाला आहे.\nकारभारी लयभारी… मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीपेक्षा भारदस्त, अहमदनगरमध्ये सरपंचाची हेलिकॉप्टरमधून एन्ट्री\nग्रामपंचायतचा ‘नगरी पॅटर्न’, आजोबा, वडिलांनतर आता बायको, 55 वर्षे सरपंचपद भूषवणारं कुटुंब\nMarket Committee Election | 14 बाजार समित्यांचे संचालक बिनघोर; नाशिकमध्ये कधीपर्यंत निवडणुका लांबल्या\nVideo | भाजपचं सरकार गोव्यामध्ये बदनाम झालंय, सामनाचे अग्रलेखातून भाजपवर टीकास्त्र\nMarket Committee Election| 14 बाजार समित्यांचे संचालक बिनघोर; नाशिकमध्ये कधीपर्यंत निवडणुका लांबल्या\nGoa Assembly Election : शिवसेनेकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर\nGold Price Today | सोने गुंतवणुकदारांचा हिरमोड, मुंबईसह प्रमुख शहरांत भाव घसरले\nउत्पल पर्रिकरांसाठी जाहीर उमेदवार मागे घेण्याची शिवसेनेची तयारी, आता फडणवीसांचं सविस्तर उत्तर\nगोवा विधानसभा निवडणूक 2022 LIVE 2 days ago\nसैफ अली खानच्या मुलासोबत ही कुणाची मुलगी\nरोहित-जुईलीचा साखरपुडा संपन्न, फोटो सोशल मीडियावर व्हायरल \nपाळणा हलला, देसी गर्ल आई झाली\nया अभिनेत्रींचंं झालं होतं ‘कास्टिंग काऊच’\nठसकेबाज उर्फी जावेदचा हटके अंदाज..\nVideo : नाना पटोलेंची मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच बावनकुळेंनी पुतळा जाळला, तर दरेकरांचं जोरदार प्रत्युत्तर\nNana Patole : भिवंडीला पुन्हा काँग्रेसचा गड बनवा आणि स्वबळावर काँग्रेसचा झेंडा फडकवा : नाना पटोले\nउद्धव ठाकरे म्हणाले ‘युतीत 25 वर्षे सडली’; मग 2 वर्षात काय कमावलं\nKalyan : रिंग रोड रस्ता बाधितांचे बीएसयुपी प्रकल्पात पुनर्वसन करणार, खासदार श्रीकांत शिंदे यांची माहिती\nSpecial Report | नागपुरात एमपीएससीचा पेपर फुटला, अभाविपचा दावा; आयोग म्हणते असं काही घडलंच नाही, नेमकं काय\nपाकमधील धुळीच्या वादळाने मुंबईकरांची हुडहुडी, गार वाऱ्यांनी मुंबई गारठली, येत्या 48 तासांत अवकाळीची शक्यता\nSpecial Report : पुतळ्यावरून पुन्हा एकदा ‘एमआयएम’-शिवसेनेत जुंपली; जलील अन् खैरेंमध्ये खडाजंगी\nThane : शाळा, महाविद्यालय, रेल्वे स्थानक बाँबने उडविण्याची धमकी; ठाणे पोलीस शाळेला आला ईमेल\nडिसले गुरुजींच्या पीएचडीचा मार्ग मोकळा; अध्यायन रजेच्या अर्जला अखेर मंजुरी\nबिटींग द रिट्रीट मध्ये 70 वर्षांपासून वाजणाऱ्या ‘त्या’ गाण्याची गोष्ट जे यंदा वाजविले जाणार नाही..\nउद्धव ठाकरे म्हणाले ‘युतीत 25 वर्षे सडली’; मग 2 वर्षात काय कमावलं\nपाकमधील धुळीच्या वादळाने मुंबईकरांची हुडहुडी, गार वाऱ्यांनी मुंबई गारठली, येत्या 48 तासांत अवकाळीची शक्यता\nIND vs SA, 3rd ODI, LIVE Cricket Score: द. आफ्रिकेची भारतावर 4 धावांनी मात, सलग तिसऱ्या सामन्यात भारताचा दारुण पराभव\nVideo : नाना पटोलेंची मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच बावनकुळेंनी पुतळा जाळला, तर दरेकरांचं जोरदार प्रत्युत्तर\n‘राज्यात मुघल पुन्हा कबरीतून अवतारले, ज्वलंत हिंदुत्ववादी मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये वीर टिपूची उद्याने’\nबिटींग द रिट्रीट मध्ये 70 वर्षांपासून वाजणाऱ्या ‘त्या’ गाण्याची गोष्ट जे यंदा वाजविले जाणार नाही..\nJanhvi kapoor | Yellow बिकनीत जान्हवी दिसतेय खास, काय आहे यल्लो बिकनीचा राज\nCorona, Omicron Cases Maharashtra LIVE : संसद भवनातील 875 कर्मचारी पॉझिटीव्ह; उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनाही कोरोन��ची लागण\nMaharashtra News Live Update : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांशी संवाद\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://ygurjar.blogspot.com/2015/09/blog-post_30.html", "date_download": "2022-01-23T20:30:51Z", "digest": "sha1:3JORO5RPOSUFE2LAG2LBUY6ICDSOFK6Z", "length": 14515, "nlines": 45, "source_domain": "ygurjar.blogspot.com", "title": "चिमुकली दुनिया : अवाढव्य ऍट्लास मॉथ...", "raw_content": "\nसाधारणत: २२ वर्षांपुर्वी एकदा पावसाळ्यात येऊरच्या जंगलात फिरत असताना झाडावर एक भलेमोठे फुलपाखरू दिसले. आधी मला ते खोटे आणि प्लॅस्टीकचे वाटले कारण त्याचा आकार चक्क एक फुटाएवढा मोठा होता. थोडे अधिक जवळ जाउन बारकाईने बघीतले तेव्हा जाणवले की ते एक फुलपाखरू नसून ती दोन फुलपाखरांची मिलन जोडी होती आणि हळूहळू हलतही होती. डोळ्यावर विश्वास बसत नव्हता पण जे बघत होतो ते नक्कीच सत्य होते. आम्ही हळूच त्या जोडीला सॅकमधून घरी आणले आणि एका मोठ्या काचेच्या रिकाम्या फिश टॅंकमधे ठेवले. आता ते फुलपाखरू कुठले आहे ते ओळखण्यासाठी माझी धडपड सुरू झाली. त्यावेळी भारतीय फुलपाखरांवर पुस्तके उपलब्ध नव्हती आणि इंटरनेटचाही प्रसार आपल्याकडे झाला नव्हता. बऱ्याच शोधाअंती बी.एन.एच.एस चे श्री. आयझॅक किहीमकर यांचे तज्ञ म्हणून नाव कळले आणि त्यांना फोन केला. फोनवरच्या त्या माझ्या फुलपाखराच्या वर्णनावरूनच ते प्रचंड उत्साहीत झाले आणि त्यांनी सांगीतले की ते फुलपाखरू नसून ऍटलास मॉथ हा पतंग आहे आणि तो जगातला सर्वात मोठा पतंग म्हणून गणला जातो. याशीवाय मुंबईमधे बऱ्याच वर्षांच्या काळानंतर तो परत दिसला आहे. त्वरीत स्वत: आयझॅक किहीमकर आणि त्यांचे मित्र सुधीर सप्रे माझ्याकडे आले आणि त्यांनी छायाचित्रे घेतली. मधल्या काळात नर पतंग मरून गेला आणि मादी पतंगाने गुलबट रंगाची ज्वारीच्या दाण्याएवढी १०० एक अंडी घातली. या पतंगांना तोंडाचे अवयवच नसतात आणि प्रौढ अवस्थे मधे फक्त जोडीदार मिळवून मिलन घडल्यावत पुढचा वंश वाढवणे हे एकच काम त्यांना असते. त्यामुळे नर ७/८ दिवसात मरतात तर मादी पुढे अंडी घालून लगेच मरते. या काळात अळी असतानी त्यांनी खाल्लेले अन्न त्यांच्या शरीरार चरबीच्या स्वरूपात साठवलेले असते त्यावर त्यांची गुजराण होते. या प्रकारानंतर माझा फुलपाखरांचा अभ्यास सुरू झाला. पक्षीनिरीक्षणाबरोबर हा अजुनच एक वेगळा आनंद होता. अगदी आपल्या घराच���या आसपास, बागांमधे अनेक जातींची, रंगीबेरंगी फुलपाखरे दिसतात पण आपल्याला त्यांच्याबद्द्ल काहीच माहिती नसते. ही ईवलीशी फुलपाखरे हजारो किलोमीटर स्थलांतर करतात, काही विषारी फुलपाखरे असतात आणि त्यांची नक्कल करणारी बिनविषारी फुलपाखरेसुद्धा असतात हे सर्व काही नविन होते. अर्थात भारतीय जातींवर पुस्तके नसल्यामुळे अनेक परदेशी पुस्तकांवरूनच माहिती मिळवली आणि ज्या जाती त्यांच्याकडी आणि आपल्याकडेसुद्धा दिसतात त्यांची थोडीफार ओळख झाली. याच प्रयत्नातून, अभ्यासातून फुलपाखरांवर \"छान किती दिसते\" हे १९९४ मधे पुस्तक लिहीले. बहुतेक ते मराठीत फुलपाखरांवर खास असलेले पहिलेच पुस्तक असावे. त्याच प्रमाणे आज इंटरनेटच्या जगात, ब्लॉग संस्कृतीत माझा मराठीमधला फुलपाखरांचा ब्लॉग हा जगातला एकमेव आहे.\nत्यानंतर पुढे काही वर्षांनंतर मला माझा स्वत:चा कॅमेरा घेणे शक्य झाले. त्या ऍटलास पतंगाला मी बघितले असले तरी त्याचे छायाचित्र काही माझ्याकडे नव्हते. त्यामुळे नंतरच्या प्रत्येक पावसाळ्यात आणि पावसाळ्यानंतर मी या पतंगाला शोधायला लागलो. मुंबई आणि मुंबईच्या आसपासची अनेक जंगले पालथी घातली पण परत काही तो पतंग दिसला नाही. त्याच्या अन्नझाडावर त्याच्या वेगवेगळ्या अवस्थेतल्या वाढणाऱ्या अळ्या दिसल्या पण प्रौढ पतंग काही सापडत नव्हता. अनेक मित्रांना राजमाची आणि इतर किल्ल्यांवर भेटी देतानासुद्धा हा पतंग दिसला पण बहुदा त्याची आणि माझी वेळ काही जुळत नव्हती.\n२००६ मधे अरुणाचल प्रदेशात “बटरफ्लाय मीट” करता गेलो असताना तिथे आम्ही रात्री पांढऱ्या चादरीच्या वर प्रखर दिवा लावायचो आणि त्यावर आकर्षित होणाऱ्या पतंगांचे निरिक्षण, छायाचित्रण करायचो. दुसऱ्याच रात्री त्या पांढऱ्या चादरीवर एक वेगळ्या प्रकारचा ऍटलास पतंग आकर्षित झाला. अगदी समोरच तो बसला असल्यामुळे आम्हाला त्याची भरपूर छायाचित्रे घेता आली. पण खरे तर त्या छायाचित्राला मजा नव्हती कारण एका पांढऱ्या फटफटीत चादरीवर तो पतंग बसला होता. त्यामुळे परत एकदा माझे त्या ऍटलास पतंगाला शोधणे सुरू झाले.\nनुकताच कल्याण जवळच्या मुरबाड तालुक्यातील पळू गावात छायाचित्रण कार्यशाळा आयोजित केली होती. त्या ग्रीन व्हॅली रिसॉर्टमधेच एवढी फुलपाखरे आणि किटक दिसले की आम्ही दिवसभर त्यांचे यथेच्छ छायाचित्रण केले. रा��्री जेवणानंतर कोणी तरी टूम काढली की आपण “नाईट ट्रेल”ला जाउ या. सगळेच छायाचित्रणात नविन असल्यामुले सगळ्यांनी उत्साहाने कॅमेरे आणि इतर साहित्य बाहेर काढले आणि आम्ही रिसॉर्ट्च्या आवारातच फेरफटका मारायला बाहेर पडलो. मी त्यांना वाटेन दिसणारे कोळी, छोटे पतंग दाखवत होतो आणि त्यांचे छायाचित्रण सुरू होते. एका ठिकाणी मला बांबूच्या फांदीवर कात टाकणारा नाकतोडा दिसला, सगळे त्यांच्या लेन्स वर करून त्याचे छायाचित्रण करायला लागले. एवढ्यात आमचे बाजूला लक्ष गेले तर एका झुडपावर हा भलामोठा, आवढव्य ऍटलास पतंग पंख पसरवून बसला होता. आता अर्थातच सगळ्यांनी त्या नाकतोड्याला सोडून या पतंगाकडे मोर्चा फिरवला. हे पतंग निशाचर असल्यामुळे रात्रीच कार्यरत असतात त्यामुळे मी त्यांना आधी लांबूनच छायाचित्रे घ्यायला सांगीतली आणि मी धावत माझ्या खोलीकडे कॅमेरा घ्यायला पळालो. कॅमेरा घेउन परत पळतच मी त्या ऍटलास पतंगाच्या ठिकाणी धाव घेतली. मी येइपर्यंत जवळपास सर्वांचे छायाचित्रण करून झाले होते. मी आधी सावकाश त्याची लांबूनच छायाचित्रे घेतली आणि मग हळूहळू त्याच्या जवळ सरकलो. तो बहुदा नुकताच कोषातून बाहेर आलेला असावा कारण त्याचे पंख अगदी तजेलदार होते आणि कुठेही त्याला ईजा पोहोचली नव्हती. मी जवळ गेल्यावर मग सगळेच त्याच्या जवळ पोहोचले आणि छायाचित्रण करायला लागले. त्याच्या शरीराचा प्रत्येक भाग हा कॅमेरात बंदिस्त झाला. जवळपास दिड तास आम्ही त्याचे छायाचित्रण करत होतो. रात्रीचे बारा वाजले होते आणि आम्ही तृप्त मनस्थीतीत तिथून परतलो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://tarunbharat.com/dailynews/1007124", "date_download": "2022-01-23T20:53:03Z", "digest": "sha1:KTC47PBQHBWSLEMIBCCKEX6OFMXPYYLK", "length": 6675, "nlines": 128, "source_domain": "tarunbharat.com", "title": "वाढत्या पॉझिटीव्हीटी रेटनुसार सांगली जिल्हा चौथ्या स्तरावर – तरुण भारत", "raw_content": "\nसत्संगती ही पाप, ताप व दैन्य दूर करते\nवाढत्या पॉझिटीव्हीटी रेटनुसार सांगली जिल्हा चौथ्या स्तरावर\nवाढत्या पॉझिटीव्हीटी रेटनुसार सांगली जिल्हा चौथ्या स्तरावर\nजारी केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशास 12 जुलै पर्यंत मुदतवाढ\nकोविड पॉझिटीव्हीटी दरानुसार राज्यातील जिल्ह्यांना राज्य शासनाच्या आदेशान्वये 1 ते 5 स्तर मध्ये विभागले आहे. राज्य शासनाकडील आदेशान्वये फक्त RTPCR चाचणी अहवालानुसार कोविड ���ॉझिटीव्हीटी दर निश्चित करण्याच्या सूचना आहेत.\n26 जून 2021 व. 3 जुलै 2021 रोजी संपणाऱ्या सलग दोन आठवड्याचा सांगली जिल्ह्यातील कोविड पॉझिटीव्हीटी दर 10 टक्क्यांपेक्षा जास्त व 20 टक्क्यांपेक्षा कमी आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेवून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्तर ४ प्रमाणे पारित केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशास 12 जुलै 2021 रोजीचे पहाटे ५ वाजेपर्यंत मुदतवाढ दिली आहे.\nपडळकरांच्या गाडीवर दगडफेक करणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात\nसंपगाव येथील जवानाचा नागालॅन्डमध्ये मृत्यू\nसांगली : वाळवा तालुक्यातील सरपंच आरक्षणात खुशी-गमची अनुभूती\nतासगावात भाजपला धक्का खासदार समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश\nसांगली : राष्ट्रवादीचे नेते मनोहर पाटील यांची हत्या\nकडेगाव तालुका गाव कारभाऱ्यांना लागली आरक्षणाची लॉटरी\nनवे आठ रूग्ण, 11 कोरोनामुक्त\nसांगली : 32 वे रस्ता सुरक्षा अभियान सुरू\nओटवणे प्राथमिक शाळा नं १ चे १०० व्या वर्षात पदार्पण\nकुंभारजुवाचे माजी सरपंच सुरेंद्र नाईक गोवा टीएमसीत दाखल\nसत्संगती ही पाप, ताप व दैन्य दूर करते\nभारतातील सर्वात उंच व्यक्तीचा सपामध्ये प्रवेश\nभारतीय फुटबॉल संघाला विजयाची गरज\nबंद घरे लक्ष्य, सात लाखाचा ऐवज लंपास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"}
+{"url": "https://www.actualidadgadget.com/mr/%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B3-%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/", "date_download": "2022-01-23T22:41:26Z", "digest": "sha1:FYLTIXXQG4TEBB3LCXBQZPQIUQIZYH6C", "length": 16121, "nlines": 105, "source_domain": "www.actualidadgadget.com", "title": "चीनला मध्यम मुदतीत अवकाश रेसचे नेतृत्व करावयाचे आहे गॅझेट बातम्या", "raw_content": "\nचीनला मध्यम मुदतीत अंतराळ शर्यतीत नेतृत्व करायचे आहे\nजुआन लुईस आर्बोलेडास | | तंत्रज्ञान\nचीन हा असा असा देश आहे की बहुतेक आंतरराष्ट्रीय समुदायाने किंवा इतर पूर्णपणे व्यावसायिक कारणास्तव दु: खद वेदना जाणवल्यामुळे त्यांच्याकडे असलेल्या सर्व गोष्टींवर पैज लावण्याचा निर्णय घेतला आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते असू शकतात कोणत्याही इतर जागतिक शक्तीच्या पुढे सर्व प्रकारच्या क्षेत्रात, विशेषत: तंत्रज्ञानामध्ये. यामुळे आश्चर्यकारक नाही की गेल्या काही वर्षांमध्ये जेव्हा आपण सॉफ्टवेअर, हार्डवेअर आणि या जगाशी संबंध���त सर्व गोष्टींबद्दल भिन्न विषयांबद्दल बोलतो तेव्हा आपल्याकडे चीनकडे नेहमीच लक्ष असते.\nया वेळेस त्याहून कमी काही नव्हते चायना एरोस्पेस सायन्स कॉर्पोरेशन आपण कल्पना करू शकत नाही अशा अधिक आश्चर्यकारक बातम्यांसह अर्ध्या जगाने चकित केले आहे. एजन्सीद्वारे अधिकृतपणे प्रकाशित केलेल्या नोट्सनुसार अक्षरशः आणि तोंडावर 2040 असे दिसते की त्यांनी प्रस्ताव दिला आहे नवीन अंतराळ शर्यतीत नेतृत्व करा असे दिसते की आपण जगत आहोत. विशेषत: प्रकाशित केलेल्या प्रसिद्धीपत्रकात, ते अनुसरण करतील असा नवीन रोडमॅप आम्हाला दर्शविला गेला आहे, ज्यामध्ये त्यांना क्षमता आणि स्पर्धात्मकतेवर अगदी स्पष्ट नोट्स असलेल्या तंत्रज्ञान आणि विशेष विज्ञानासारखे वेगळे विषय बोलताना पाइपलाइनमध्ये काहीही सोडायचे नाही. एरोस्पेस क्षेत्रात साध्य करण्यासाठी.\n1 चीन 2040 पर्यंत अवकाश प्रकरणातील आपल्या सर्व योजनांचे अनावरण करते\n2 लाँग मार्च 9 मध्ये 100 टनांपेक्षा जास्त साहित्य कक्षामध्ये ठेवण्याची क्षमता असेल\n4 2040 मध्ये, चीन एरोस्पेस सायन्स कॉर्पोरेशनला आशा आहे की आपले नवीन शटल तयार होईल\nचीन 2040 पर्यंत अवकाश प्रकरणातील आपल्या सर्व योजनांचे अनावरण करते\nचिनी लोकांना सर्वात जास्त रस वाटतो त्यापैकी एक मुद्दा, ज्याची आपण कल्पना करू शकता त्यापेक्षा जास्त गुंतवणूकीमध्ये अनुवादित केलेली एखादी गोष्ट, या दस्तऐवजात निर्दिष्ट केल्याप्रमाणे, मध्ये आहे आपल्या लाँग मार्च रॉकेट कुटुंबाचा विस्तार करीत आहे, जे 1970 पासून कार्यरत आहेत आणि सेवेत कायम आहेत आणि ज्यांचे कुटुंब पाहिले जाईल 2020 साठी नवीन मॉडेलसह विस्तारित. या नवीन युनिट्स अस्तित्त्वात असलेल्या इतर गोष्टींबरोबरच उभ्या राहतील उत्पादन स्वस्त आणि बन डिस्पोजेबल, असे काहीतरी जे त्यांना शेवटी व्यावसायिक क्षेत्रात स्पर्धा करण्यास सक्षम बनवेल.\nजर आपण दिशेने जाऊ 2025, चीनला अशी अपेक्षा आहे की उत्पादनात पुन्हा वापरता येण्याजोग्या अवकाश विमान असेल जे बाजारातल्या नव्या क्षेत्राशी संबंधित असलेल्या अशा सर्व कामांमध्ये मुख्य नायक असेल जे वर्षातून अब्जावधी युरो हलवितात. अंतराळ पर्यटन. दुसरीकडे आणि आधीपासूनच तोंड देत आहे 2035, चीन एरोस्पेस सायन्स कॉर्पोरेशनला आशा आहे आपल्या सर्व स्पेसशिप पुन्हा वापरण्यायोग्य आहेत, अशी काहीतरी जी त्यांना शब्दशः ठेवू शकेल, ब्लू ओरिजिन आणि स्पेसएक्सच्या विशालता आणि कीर्तीच्या खाजगी कंपन्यांप्रमाणेच.\nलाँग मार्च 9 मध्ये 100 टनांपेक्षा जास्त साहित्य कक्षामध्ये ठेवण्याची क्षमता असेल\nया तारखांसाठी आणि विशेषतः त्यांच्या वैशिष्ट्यांसाठी विकसित होण्याची त्यांना वाटणारी जहाजे काही क्षणांसाठी बाजूला ठेवली तर लक्षात घ्या की 2030 देशाच्या अंतराळ एजन्सीने अशी बाप्तिस्मा घेण्याची अपेक्षा केली आहे लाँग मार्च एक्सएनयूएमएक्स, अंतराळात १०० टनांपेक्षा जास्त साहित्य पाठविण्याची क्षमता असलेले रॉकेट, ज्याचे वजन आतापर्यंत ओलांडते, उदाहरणार्थ स्पेसएक्सने विकसित केलेले फाल्कन हेवी ही tons० टन वाहतूक करण्यास सक्षम आहे.\nकक्षाकडे वस्तूंच्या वाहतुकीच्या बाबतीत या क्षमतेव्यतिरिक्त, हे रॉकेट त्याच्या सामर्थ्याने, मुख्य पात्र म्हणून देखील काम करेल मंगळासाठी गोल फे tri्यांचा नमुना किंवा त्याच्यासाठी चंद्रावर मानवनिर्मित मोहिमे पाठवित आहे.\n2040 मध्ये, चीन एरोस्पेस सायन्स कॉर्पोरेशनला आशा आहे की आपले नवीन शटल तयार होईल\nशेवटी आणि वर्षाच्या प्रतीक्षेत 2040, चीन एरोस्पेस सायन्स कॉर्पोरेशनकडे आहे अशी आशा आहे नवीन शटल, एक अणु इंजिनसह सुसज्ज असे जहाज, ज्या क्षणी आपल्याला कमी किंवा काहीही माहित नाही. चीन एरोस्पेस सायन्स कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या शब्दांत: हे नवीन शटल संपूर्णपणे नवीन लाँच वाहन यंत्रणेच्या संयोगाने तयार होईल.\nही वाहने एकाधिक अंतर्भागाच्या फे tri्या पार पाडण्यासाठी, लघुग्रह खननद्वारे अवकाशातील संसाधनांचा गैरफायदा घेण्यास आणि अंतराळ-आधारित सौर उर्जा स्टेशनसारख्या मेगाप्रोजेक्ट्सची सुविधा देण्यास मदत करतील.\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: गॅझेट बातम्या » तंत्रज्ञान » चीनला मध्यम मुदतीत अंतराळ शर्यतीत नेतृत्व करायचे आहे\nआपल्याला स्वारस्य असू शकते\nटिप्पणी करणारे सर्वप्रथम व्हा\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटा जबाबदार: मिगुएल Áन्गल गॅटन\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\nही सर्व सॅमसंग डिव्हाइस आहेत जी अँड्रॉइड ओरिओ वर अद्यतनित केली जातील, जिथे गॅलक्सी एस 6 समोर आहे\nवर्ष २००:: समर्पित डिव्हाइसेस असणे ट्विटर पुरेसे महत्वाचे होते\nआपल्या ईमेलमध्ये तंत्रज्ञान आणि संगणनाबद्दल नवीनतम बातम्या प्राप्त करा\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.actualidadgadget.com/mr/YouTube-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%89%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%A1-%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87/", "date_download": "2022-01-23T21:23:11Z", "digest": "sha1:HOU4A2URXMDDYCIVDME27APUJVMN6ONT", "length": 19267, "nlines": 122, "source_domain": "www.actualidadgadget.com", "title": "सहजपणे यूट्यूब प्लेलिस्ट डाउनलोड करा गॅझेट बातम्या", "raw_content": "\nYouTube प्लेलिस्ट सहजपणे कसे डाउनलोड करावे\nकिलर व्हिनेगर | | सॉफ्टवेअर, विंडोज\nमागील लेखात आम्ही शक्तीचे स्वरूप सादर केले कोणत्याही तृतीय-पक्षाच्या अॅपशिवाय YouTube व्हिडिओ डाउनलोड करा, अशी कोणतीही गोष्ट जी त्या सर्व लोकांसाठी अपवादात्मक वाटली ज्यांना कदाचित त्यांच्या वैयक्तिक संगणकावर पोर्टलचा विशिष्ट व्हिडिओ घेण्यास स्वारस्य असेल.\nजर हे शक्य असेल तर प्लेलिस्टचा भाग असलेल्या यूट्यूब व्हिडिओंचे काय अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात मटेरियलची व्यवस्था केली गेली आहे, जी आम्हाला आमच्या संबंधित कार्यसंघामध्येदेखील पाहिजे आहे; या कारणास्तव, आत्ता आम्ही या व्हिडिओ प्लेलिस्टचा भाग असलेल्या प्रत्येक व्हिडिओचे मार्ग सांगू, अगदी प्रत्येक गोष्ट अगदी सोप्या पद्धतीने डाउनलोड करण्यास सक्षम आहोत आणि काही सामान्य चुका होऊ न शकलेल्या आहेत.\n1 YouTube प्लेलिस्ट डाउनलोड करण्यासाठी थेट व्हिडिओ डाउनलोडर\n2 YouTube प्लेलिस्ट डाउनलोड करण्यासाठी काय करू नये\n3 YouTube प्लेलिस्ट डाउनलोड करण्यासाठी आपण काय केले पाहिजे\nYouTube प्लेलिस्ट डाउनलोड करण्यासाठी थेट व्हिडिओ डाउनलोडर\nमागील लेखात सुचविलेल्या पद्धतीप्रमाणे नाही, यावेळेस आम्ही हे नाव असलेल्या एक मनोरंजक विनामूल्य अनुप्रयोगावर अवलंबून राहू «थेट व्हिडिओ डाउनलोडर«; हे ग्रॅच्युइटी त्याच्या विकासकाने प्रस्तावित केले आहे हे असूनही, आपण हे करणे आवश्यक आहे स्थापित करताना काळजी घ्या, कारण तेथे मोठ्या संख्येने प्रायोजित घटक आहेत जे आमच्या वैयक्तिक संगणकाच्या योग्य कार्यात नंतर व्यत्यय आणू शकतात.\nआम्ही वरच्या भागात ठेवलेली प्रतिमा आपल्या प्रथम कार्याचे प्रतिनिधित्व करते, म्हणजेच स्थापनेमध्ये आपल्याला \"सानुकूल\" निवडावे लागेल; हे आम्ही फक्त लागेल काही अॅड-ऑन स्थापित करण्याची सूचना देणारे बॉक्स निष्क्रिय करा आणि इंटरनेट ब्राउझरमध्ये मदत करते. हे अतिरिक्त घटक स्थापित करण्यास आमचा नकार असूनही, थेट व्हिडिओ डाउनलोडर त्यावर इतर प्रकारच्या फ्लोटिंग विंडोसह आग्रह धरुन राहील, ज्यासाठी आम्हाला «नाकारणेIns त्याच्या आग्रहासाठी.\nअतिरिक्त विंडोची एक श्रृंखला सुचविते की आपण काही अॅड-ऑन स्थापित करा ज्यावर (आम्ही आपल्याला त्याकडे विशेष लक्ष देण्याचा सल्ला देतो) आपण हे करावे. आमच्या ऑपरेटिंग सिस्टमचे आपले एकत्रीकरण नाकारू नका असे म्हणणार्या बटणासह «स्कायपSaid म्हणाले स्थापना वगळा.\nजेव्हा ते स्थापित करणे समाप्त करते «थेट व्हिडिओ डाउनलोडर. आणि आम्ही हे साधन चालवित असताना, त्याच्या योग्य कार्यासाठी आवश्यक असलेले काही घटक डाउनलोड करणे सुरू होईल.\nया अनुप्रयोगाचा इंटरफेस हा एक सर्वात परिपूर्ण आहे जो तो येतो तेव्हा आम्हाला आढळला YouTube प्लेलिस्ट डाउनलोड करा; वेलकम स्क्रीन आम्हाला हे सर्वकाही सांगत आहे जे हे साधन आमच्या बाजूने करू शकते, उदाहरणार्थ अशी शक्यताः\nआम्हाला स्वारस्य असलेला एकच व्हिडिओ डाउनलोड करा.\nYouTube प्लेलिस्टचा भाग असलेले सर्व व्हिडिओ डाउनलोड करा.\nYouTube वर कोणत्याही वापरकर्त्याचे सर्व सार्वजनिक व्हिडिओ डाउनलोड करा.\nआम्ही सक्षम आहोत की आपण गीयर चाकांवर (वरच्या उजवीकडील चौथा प्रतीक) वर क्लिक करा आपण व्हिडिओ डाउनलोड कराल त्या ठिकाणी कॉन्फिगर करा तसेच या साधनाच्या इंटरफेसची भाषा.\nYouTube प्लेलिस्ट डाउनलोड करण्यासाठी काय करू नये\nआपल्याला एक YouTube व्हिडिओ प्लेलिस्ट आढळल्यास, आपण काय करू नये ते खालीलप्रमाणे आहे:\nYouTube व्हिडिओंची प्लेलिस्ट शोधा.\nटॅब (किंवा पर्याय) वर क्लिक करा ज्याने saysशेअर\".\nडायरेक्ट व्हिडिओ डाउनलोडर इंटरफेसमध्ये तेथे दर्शविलेल्या प्लेलिस्टची URL निवडा, कॉपी आणि पेस्ट करा.\nजर आपण वर नमूद केलेल्या चर���ांचे पालन केले तर आपल्याला कदाचित त्या लक्षात येईल साधन कोणत्याही व्हिडिओ लोड नाही या प्लेलिस्टचा भाग असणार्यांपैकी; ही प्रक्रिया चुकीची आहे या वस्तुस्थितीमुळे आहे, ज्याद्वारे असंख्य लोक सापडले आहेत, जे नंतर असे मानतात की साधन \"जे वचन दिले आहे ते करीत नाही\".\nआपण त्या वापरकर्त्यावर आणि त्या संबंधित प्लेलिस्टच्या सर्व व्हिडिओंचे क्षेत्र आढळल्यास (आम्ही खाली प्रस्तावित केलेल्या प्रतिमेप्रमाणे), आपण या सूचीच्या लघुप्रतिमेवर क्लिक करू नका नंतर त्याची URL कॉपी करावी लागेल.\nYouTube प्लेलिस्ट डाउनलोड करण्यासाठी आपण काय केले पाहिजे\nहे YouTube प्लेलिस्ट डाउनलोड करण्याचा प्रयत्न करण्यासाठी आपण या अनुप्रयोगासह आपण काय करु नये हे आम्ही नमूद करू इच्छित होतो, कारण हे आपल्याला चांगले परिणाम देत नाही. विपरित आम्ही खाली उल्लेख करू:\nआपल्याला डाउनलोड करण्यात स्वारस्य असलेल्या YouTube प्लेलिस्ट शोधा.\nप्लेलिस्टच्या नावावर उजवे क्लिक करा.\nसंदर्भ मेनूमधून says म्हणणारा पर्याय निवडाUrl कॉपी करा\".\nयाक्षणी आपल्याला फक्त एकाच गोष्टीची आवश्यकता असेल असे काहीतरी डायरेक्ट व्हिडिओ डाउनलोडरच्या यूआरएल स्पेसमध्ये प्रतिबिंबित होईल; आम्ही तळाशी ठेवलेली प्रतिमा आपल्याला नमूद केलेल्या अनुक्रमिक चरणांसह आम्ही सुचवलेल्या गोष्टींचे एक छोटेसे उदाहरण देऊ शकते.\nआता आपल्याला फक्त असे म्हणणारे बटण निवडावे लागेल \"लोड\" जेणेकरून त्या प्लेलिस्टमधील सर्व व्हिडिओ दिसून येतील; त्या प्रत्येकामध्ये आपणास सक्रिय करण्यासाठी स्वारस्य असलेले एखादे बटण पाहण्याची संधी मिळेल, जे असे म्हणते की «रूपांतरित\".\nआपण ते निवडल्यास आपण दुसर्या विंडोवर जाल जेथे आपण हे करू शकता परिणामी डाउनलोड केलेल्या व्हिडिओची गुणवत्ता परिभाषित करा, या साधनाच्या विकसकाने पूर्वनिर्धारित केल्यानुसार वापरण्यासाठी चांगली संख्या आहे.\nशेवटी, आपल्याला फक्त \"डाउनलोड\" म्हणणार्या बटणावर क्लिक करणे आवश्यक आहे जेणेकरून या यूट्यूब प्लेलिस्टचा भाग असलेले प्रत्येक व्हिडिओ आपण यापूर्वी परिभाषित केलेल्या ठिकाणी जतन करण्यास सुरवात करा.\nजसे आपण प्रशंसा करू शकता, प्रक्रिया अनुसरण करणे खूप सोपे आहे परंतु, आम्ही पुन्हा जोर देऊ इच्छितो की स्थापना प्रक्रियेमध्ये आपण टीउत्तम काळजी घ्या जेणेकरून काही अतिरि���्त वस्तू ते आपल्या इंटरनेट ब्राउझर किंवा विंडोज ऑपरेटिंग सिस्टममध्ये समाकलित नाहीत, कारण त्यांनी (बर्याच लोकांच्या अनुभवानुसार) आपल्या कामाच्या वातावरणाची गोपनीयता आणि सुरक्षितता यावर आक्रमण केले आहे.\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: गॅझेट बातम्या » जनरल » सॉफ्टवेअर » YouTube प्लेलिस्ट सहजपणे कसे डाउनलोड करावे\nआपल्याला स्वारस्य असू शकते\nटिप्पणी करणारे सर्वप्रथम व्हा\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटा जबाबदार: मिगुएल Áन्गल गॅटन\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\nविंडोज 7 मध्ये चिन्हांचे आकार बदलणे कसे\nइन्स्टाग्रामवर प्रकाशित झालेल्या फोटोची नेमकी तारीख कशी जाणून घ्यावी\nआपल्या ईमेलमध्ये तंत्रज्ञान आणि संगणनाबद्दल नवीनतम बातम्या प्राप्त करा\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.livemarathi.in/distribution-of-sanitizer-mask-in-nehru-nagar-ward-mrs-ashwini-baramate/", "date_download": "2022-01-23T21:12:18Z", "digest": "sha1:KUBXEMIP4BPTAJQVHHLDSRMUPINYHLLL", "length": 10314, "nlines": 98, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "नेहरूनगर प्रभागात सॅनिटायझर, मास्कचे वाटप : सौ. अश्विनी बारामते | Live Marathi", "raw_content": "\nHome कोल्हापूर नेहरूनगर प्रभागात सॅनिटायझर, मास्कचे वाटप : सौ. अश्विनी बारामते\nनेहरूनगर प्रभागात सॅनिटायझर, मास्कचे वाटप : सौ. अश्विनी बारामते\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोना संसर्गच्या काळात नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहावं यासाठी राज्य शासनाने माझं कुटुंब माझी जबाबदारी अंतर्गत सर्वत्र मोहीम राबविण्यात आलेली आहे. त्याच पध्दतीने महानगरपालिकेचे आरोग्य विभागकडील कर्मचारी काम करत आहेत. महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 59 च्या नगरसेविका सौ. अश्विनी बारामते यांच्यामार्फत नेहरू नगर प्रभागामधील आरोग्य सेवक, झाडू कामगार व प्रभागातील प्रत्येक ��रात सॅनिटीझर बाटली स्कचे वाटप करण्यात आले.\nयावेळी मेडिकल ऑफिसर अर्पिता खैरमोडे, प्रभागातील कोविडचे सचिव राजू यादव, प्रभागातील कोविडच्या परिचारिका शुभांगी सुतार, आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर, मुकादम दिलीप सुतके, अरुण बारामते, करण बारामते, शिवाजी जवंदाळ, अमित कांबळे यांचे सहकार्य लाभले.\nPrevious articleआयसोलेशन हॉस्पिटलला जनरेटर देणार : श्रीमंत छत्रपती शाहू महाराज\nNext articleकोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात ६२७ जण कोरोनाबाधित : ६३७ जण कोरोनामुक्त\nअन्यथा गोकुळच्या कारभारासंदर्भात सर्व पुराव्यांसह जनतेसमोर जावं लागेल : शौमिका महाडिक\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार प्रेरणादायी : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर\nबेरकळवाडी गावाला ‘गोकुळ’ च्या संचालकांची भेट…\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार प्रेरणादायी : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर\nकुरुंदवाड (प्रतिनिधी) : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कार्य आणि नेतृत्व शब्दात सामावणे अशक्य आहे. त्यांचे विचार पुढील पिढ्यांना देखील प्रेरणा देत राहतील. सामान्य माणसांच्या प्रश्नांवर प्रत्यक्ष मैदानात झुंजणाऱ्या,सर्वसामान्य माणसांचा ते बुलंद आवाज होते. देशाच्या...\nबेरकळवाडी गावाला ‘गोकुळ’ च्या संचालकांची भेट…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या मार्गदर्शनाखाली करवीर तालुक्यातील बेरकळवाडी गावाला संचालकांनी भेट दिली. या गावात गुजरात व हरियाणा राज्यातून जातिवंत ४८ म्हैशी खरेदी केलेल्या असून त्यांच्या पासून जन्मलेली मादी वासरे,...\nबिटकॉईनमध्ये गुंतवणुकीदाराची २० लाखांची फसवणूक : तिघांवर गुन्हा दाखल\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करायला लावून केदार रानडेसह अन्य दोघांनी २० लाखांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी सुहास नागन्नावार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजरामपुरी पोलीस ठाण्यात केदार रानडेसह अन्य दोघां विरोधात...\nजिल्ह्यात चोवीस तासात ‘७२३’ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात ७२३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात दोघांचा मृत्यू झाला असून ४२२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका ���्षेत्र – ३११, आजरा –...\nशिवसेनेतर्फे मोफत युनिव्हर्सल पासचे वाटप : रविकिरण इंगवले\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कोरोनाचे दोन डोस पूर्ण झालेल्या नागरिकांना विनामूल्य कोरोना डोसचे प्रमाणपत्र (युनिव्हर्सल पास) विनामूल्य देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. अशी माहिती माजी उपमहापौर रविकिरण इंगवले यांनी...\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘गडहिंग्लज अर्बन’ला भेटला ‘हर्षद मेहता’.. : 13 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली...\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.nilkantheshwarsamachar.page/2020/05/ouYqZ-.html", "date_download": "2022-01-23T22:21:45Z", "digest": "sha1:IQVQ3MRCXR65JEOE6G6N3EBYA3RI6RN4", "length": 6451, "nlines": 29, "source_domain": "www.nilkantheshwarsamachar.page", "title": "तरूणाईने सावरकरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा - प्रा. स्नेहल पाठक", "raw_content": "\nतरूणाईने सावरकरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा - प्रा. स्नेहल पाठक\nMay 28, 2020 • विक्रम हलकीकर\nतरूणाईने सावरकरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा - प्रा. स्नेहल पाठक वन रोमहर्षक व दीपस्तंभासारखे असून तरुणाईसाठी ते प्रेरणास्त्रोत आहे. त्यामुळे सावरकरांचे चरित्र व त्यांनी निर्माण केलेले साहित्य तरुणाईने आवर्जून वाचावे. देशभक्तीचे जाज्वल्य रूप म्हणजे सावरकर प्रचंड वाचन, ध्येयनिष्ठा, राष्ट्रभक्ती, भाषाभ्यास, कर्तव्यनिष्ठता, राष्ट्राभिमान यांच मिश्रण म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर होत, असे मत स्नेहल पाठक यांनी संस्कार भारती शाखा उदगीर च्या वतीने सावरकर जयंतीनिमित्त आयोजित 'सावरकर : एक समर्पित जीवन' या कार्यक्रमात ऑनलाइन पद्धतीने व्यक्त केले.\nपुढे बोलताना प्रा. पाठक म्हणाल्या, संकल्प, बलिदान, संघर्ष, असह्य वेदना, सश्रम कारावास, काळ्यापाण्याची शिक्षा यावरती मात करत देशाप्रतीचा समर्पण भाव व त्यांनी निर्माण केलेली साहित्य कृती तरुणाईने आजच्या प्रतिकूल परिस्थितीत लक्षात घ्यावी. राष्ट्रीय स्वातंत्र्य व त्यानंतर सामाजिक सुधारणा याबाबतचे सावरकरांचे योगदान अलौकिक आहे. त्य���मुळे सावरकरांचा तरुणाईने आदर्श डोळ्यासमोर ठेवावा असे आवाहन त्यांनी केले. या ऑनलाईन व्याख्यान कार्यक्रमात संस्कार भारती देवगिरी प्रांत, अंबाजोगाई, तुळजापूर, उस्मानाबाद, नांदेड, माजलगाव येथील संस्कार भारतीचे पदाधिकारी सहभागी होते. याप्रसंगी संस्कार भारतीचे ध्येयगीत डॉ. अर्चना पाटील यांनी तर स्वातंत्र्यवीर सावरकरांची रचना प्रा. डॉ. मुकेश कुलकर्णी यांनी सादर केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. गौरव जेवळीकर यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन करून करण्यात आली. याप्रसंगी अध्यक्ष सौ. संध्या पत्तेवार, श्री. प्रदिप पत्तेवार, सौ. अंबिका जेवळीकर, रिषभ पत्तेवार यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव सौ. प्रीती दुरुगकर यांनी तर आभार संरक्षक डॉ. दिपाली कुलकर्णी यांनी मानले.\nश्री हावगीस्वामी महाविद्यालयातील बारावीच्या निकालाची उज्ज्वल परंपरा कायम.\nJuly 17, 2020 • विक्रम हलकीकर\n*महाराष्ट्र महाविद्यालयात कृषी दिनानिमित्त वृक्षारोपन\nJuly 01, 2021 • विक्रम हलकीकर\nमतदार यादीतील नाव वगळणे, समाविष्ठ करणे व दुरुस्ती करुन घेण्याचे आवाहन\nउदगीर शहरामध्ये पर्यावरण,आरोग्य संवर्धन आणि प्रदूषमुक्तीसाठी आयोजित भव्य सायकल रलीमध्ये उदगीरकरांनी सहभागी व्हावे मुख्याधिकारी भारत राठोड\n*राज्यमंत्री बनसोडे यांची उदगिरकरांना वाढदिवसाची भेट* *तालुक्यात नागरिकांच्या सोयीसाठी तलाठी भवन व मंडळ अधिकाऱ्यांचे कार्यालयाला मंजुरी*\nJuly 01, 2021 • विक्रम हलकीकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.newsdanka.com/politics/confusion-in-mva-over-lockdown-in-maharashtra/42381/", "date_download": "2022-01-23T21:23:26Z", "digest": "sha1:5MBLPKDXRO5IORNNTKXOAFNF3OL2Z4E7", "length": 11393, "nlines": 138, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Confusion In Mva Over Lockdown In Maharashtra", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरराजकारणलॉकडाऊनच्या निर्णयावरून ठाकरे सरकारमध्येच संभ्रम\nलॉकडाऊनच्या निर्णयावरून ठाकरे सरकारमध्येच संभ्रम\nवानखेडे ड्रग्जवाल्यांवर कारवाई केलीत, आता भोगा…\nज्ञानदेव आणि अज्ञान देव….\nराज्यातील संघर्ष नाट्याचा तिसरा अंक\nजावेद अख्तर, तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाही\nमहाराष्ट्रात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. राज्याची ही वाढती रुग्णसंख्या बघता राज्यात कोरोनाची तिसरी लाट आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे. ही वाढती रुग्णसंख्या ही तिसऱ्या लाटेची चाहूल असल्याचे तज्ज्ञांतर्फे सांगितले जात आहे. तसे असले तरीदेखील अद्यापही महाराष्ट्रातील ठाकरे सरकारमध्ये कोरोनाच्या बाबतीत संभ्रम असल्याचे समोर येत आहे. राज्य सरकारमधील मंत्रीच संभ्रमात असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे लॉकडाउनच्या निर्णयावरून ठाकरे सरकारमध्येच मतभेद आहेत का असा सवाल उपस्थित होत आहे\nएकीकडे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे हे लॉकडाऊन लावणार नसल्याचे सांगत आहेत. तर मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख मात्र लॉकडाऊन लावला जाऊ शकतो अशा प्रकारचे सूतोवाच करताना दिसत आहेत. राज्यात कोरोना रुग्णसंख्येचा उद्रेक पाहायला मिळत आहे.जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात या रुग्णसंख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी मुंबईत पुन्हा लॉकडाऊन लावला जाऊ शकतो अशाप्रकारचा इशारा दिला आहे. या संकटापासून बचाव व्हावा, अनेक संसार, लोकांचे जीव वाचावेत, अनेक कुटुंबावरील संकट दूर व्हावे म्हणून सरकार कदाचित याबाबतचा निर्णय घेऊ शकते असे अस्लम शेख यांनी म्हटले आहे.\nगतवर्षी UPI द्वारे पन्नास लाखाहून अधिक कोटी रुपयांचे व्यवहार\nनवीन वर्ष महागाईचे की स्वस्ताईचे\nनोव्हेंबर महिन्यात भारताने केली तिसऱ्या बॅलेस्टिक मिसाईल सबमरीनची यशस्वी चाचणी\nहरियाणामध्ये डोंगर खचला; एकाचा मृत्यू\nतर दुसरीकडे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तूर्तास तरी लॉकडाऊनचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले आहे. सरकारमार्फत सध्या तरी कडक निर्बंध लावण्याची तयारी असल्याचे समजत आहे. पण जर राज्यातील रुग्णसंख्या वाढली आणि तशी परिस्थिती उद्भवली तर मात्र लोकंडाऊन लावण्याखेरीज दुसरा पर्याय सरकारकडे नसेल असे टोपे यांनी म्हटले आहे.\nतूर्तास लॉकडाऊनचा कोणताही विषय नसल्याचे टोपे सांगत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आरोग्य विभागाच्या टास्क फोर्ससोबत जी दोन तासांची प्रदीर्घ बैठक झाली त्यातही कुठे लॉकडाऊनची चर्चा नाही असे टोपे यांनी म्हटले आहे. तरीदेखील राज्य सरकार मधील मंत्रीच लॉकडाऊन बाबत वक्तव्य करत असल्यामुळे संभ्रम निर्माण होताना दिसत आहे.\nपूर्वीचा लेखहरियाणामध्ये डोंगर खचला; एकाचा मृत्यू\nआणि मागील लेख‘वचननाम्यातील आश्वासन पूर्ण करायला दोन वर्षे का लागली\nमुंबईच्या गाड्यांवर का पसरली पांढरी चादर\n…हे आहे नेताजींच्या पुतळ्याचे महत्त्व\n‘मी स्वातंत्र्याची भीक स्वीकारणार नाही, स्वातंत्र्य मिळवणार असे म्हणणाऱ्या नेताजींना नमन’\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nमुंबईच्या गाड्यांवर का पसरली पांढरी चादर\n…हे आहे नेताजींच्या पुतळ्याचे महत्त्व\n‘मी स्वातंत्र्याची भीक स्वीकारणार नाही, स्वातंत्र्य मिळवणार असे म्हणणाऱ्या नेताजींना नमन’\nनिवडणूक मतचाचण्यांनी फोडला समाजवादी पक्षाला घाम\n‘बेबी’ चित्रपटातील एंजल आता ओळखताच येणार नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.rasik.com/cgi_bin/display_categorized_books.cgi?skip=0&category=vyaktiparichaya&lang=marathi", "date_download": "2022-01-23T22:20:10Z", "digest": "sha1:EHB64IMUJJ7I4JGHD6O4MCZEFBIQ2VSO", "length": 7174, "nlines": 92, "source_domain": "www.rasik.com", "title": "Books in category vyaktiparichaya", "raw_content": "\nदाद by पु. ल. देशपांडे Add to Cart\nआवडलेली पुस्तके, लेख, विशेषांक, कलाप्रकार यांना पु. लं. नी मोकळ्य ...\nवपुर्झा by व. पु. काळे Add to Cart\n(नव्या आवृत्तीत या पुस्तकाचे दोन्ही भाग एकत्रित प्रकाशित केले आहेत)कोण ...\nकोल्हापुरी साज by सूर्यकांत मांडरे Add to Cart\n\"कलाकृतीचा जन्म प्रेरणेतून, प्रसंगातून, प्रोत्साहनातून होत असतो. ...\nगोकर्णीची फुले by वि. स. खांडेकर Add to Cart\nश्री वि. स. खांडेकर यांच्या या पुस्तकात पाच व्यक्तीरेखा आणि तीन रस ...\nभिडे, श्रीखंडे, मोघे इत्यादि माणसं तुमच्याआमच्यातली,जरा टाचा उंc ...\nश्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृद्य आठवणी by ल. ग. मराठे Add to Cart\n|ऽ श्रीराम समर्थ |ऽनुसत्याच शाब्दिक विवेचनापेक्षा प्रसंग किंवा ...\nअसा घडला सचिन by अजित तेंडुलकर Add to Cart\nप्रस्तावना: सुनील गावसकर\"लहान वयाच्या महान वीराच्या आजवर प्रक ...\nजिगसॉ by रामदास भटकळ Add to Cart\nप्रिय दिलीप,पुस्तकाला 'जिगसॉ' हे नाव का हा प्रश्न अनेक मित्र विचार ...\nआठवणीतले अत्रे by प्र. के. अत्रे Add to Cart\nया ग्रंथाचे चार विभाग आहेत.पहिल्या विभागात (आठवणीतले अत्रे) आc ...\nमाझ्या आयुष्यात आलेल्या 'स्त्रिया' आणि 'पुरुष' by खुशव��त सिंग Add to Cart\nअनुवादक: लीना सोहोनीइंग्लिश भाषेतील सर्वाधिक लोकप्रिय लेखक आणि ...\nनथुरामायण by य. दि. फडके Add to Cart\n'मी नथुराम गोडसे बोलतोय' या नाटकाच्या निमित्ताने निर्माण झालेल्या वाद ...\nचित्राची गोष्ट by बाबू मोशाय Add to Cart\nभारतातला पहिला लघुपट 'पुंडलिकदादा आणि कृष्णान्हावी यांची हॅंगि ...\nनेताजी by वि. स. वाळिंबे Add to Cart\nकाही जण मला स्वप्नमग्न म्हणतात.खरे आहे ते.लहानपणापासून मी स्व ...\nस्वरसौहार्द by प्रभाकर जठार Add to Cart\nसंगीतक्षेत्रातील सुप्रसिध्द कलाकारांचा परिचय.\"स्वरसौहार्द\" हे प्र ...\nज्ञानज्योतीस्वरूप by वामदेव म देवस्थळी Add to Cart\n\"श्रीगुरुचरित्र\" या ग्रंथावर आधारित \"ज्ञानज्योतीस्वरूप\" ग्रंथात ग ...\nहे एकप्रकारचे माणसाचे विश्वरूपदर्शनच नेमके काय घडलेय - ...\nडॉ.आनंदीबाई जोशी: काळ आणि कर्तुत्व by अंजली कीर्तने Add to Cart\nडॉ.आनंदीबाई जोशी - पहिली भारतीय स्त्री डॉक्टरआनंदीबाईंचं अनेक प ...\nदशावतार by द्वारकानाथ सांझगिरी Add to Cart\nप्रखर हिंदुत्ववादी स्वातंत्र्यवीर सावकरांचे अंगरक्षक आप्पा कासार ...\nटॉवर्स by नीलकंठ खाडिलकर Add to Cart\nनीलकंठ खाडिलकर यांना \"अग्रलेखांचा बादशहा\" म्हणून गणलं जात ...\nआकलन by नरहर कुरुंदकर Add to Cart\n१. नेताजींचे पुण्यस्मरण२. सरदार पटेल: काही समज व गैरसमज३ ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"}
+{"url": "https://www.vishvasnews.com/marathi/politics/fact-check-old-picture-of-health-minister-harsh-vardhan-goes-viral-claiming-to-be-recent/", "date_download": "2022-01-23T22:32:45Z", "digest": "sha1:BP5QKF4QCRM5XWAHJWFJKXRJW7RINYDW", "length": 15226, "nlines": 110, "source_domain": "www.vishvasnews.com", "title": "Fact Check: Old picture of health minister Harsh Vardhan goes viral with false claims. - Fact Check: स्वास्थ्य मंत्र्यांचे दोन वर्ष जुने छायाचित्र खोट्या दाव्यासह होत आहे व्हायरल", "raw_content": "\nFact Check: स्वास्थ्य मंत्र्यांचे दोन वर्ष जुने छायाचित्र खोट्या दाव्यासह होत आहे व्हायरल\nविश्वास न्यूज च्या तपासात आम्हाला कळले कि स्वास्थ्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांचे जुने छायाचित्र आता खोट्या दाव्यासह व्हायरल करण्यात येत आहे. हे छायाचित्र २०१९ मधले आहे.\nविश्वास न्यूज (नवी दिल्ली): सोशल मीडिया वर स्वास्थ्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांचे एक जुने छायाचित्र आताचे सांगून व्हायरल होत आहे. यूजर्स दावा करत आहेत कि डॉ. हर्षवर्धन बिना मास्क आणि सोशल डिस्टंसिंग चे आंदोलन करत आहेत. या छायाचित्रात स्वास्थ्य मंत्री तोंडावर बोट ठेऊन आंदोलनावर बसलेले दिसतात. विश्वास न्यूज च्या तपासात व्हायर��� पोस्ट खोटी असल्याचे समजले.\nआमच्या तपासात कळले कि २०१९ मध्ये बंगाल मध्ये भाजप आणि टीएमसी कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या भिड़ंत नंतर दिल्ली च्या जंतर मंतर वर मौन धरायचे आंदोलन आयोजित केले गेले होते. छायाचित्र तेव्हाचे आहे, जे आता खोट्या दाव्यासह, आताचे असल्याचे सांगून व्हायरल होत आहे.\nकाय होत आहे व्हायरल\nयूजर मोहम्मद आलम ने ७ मे रोजी फेसबुक पेज समाजवादी पार्टी ऑनलाइन सेना वर स्वास्थ्य मंत्री यांचे छायाचित्र पोस्ट करून दावा केला: ‘स्वास्थ्य मंत्री इस्तीफा दें इस महामारी में खुद और दूसरे लोगों को बिना मास्क के काफी नज़दीक लेकर बैठे हैं इस महामारी में खुद और दूसरे लोगों को बिना मास्क के काफी नज़दीक लेकर बैठे हैं महामारी ऐक्ट के तहत इन सब पर मुकदमा होना चाहिए महामारी ऐक्ट के तहत इन सब पर मुकदमा होना चाहिए\nफेसबुक पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा. या दाव्या ला खरे मानून हे छायाचित्र व्हायरल करत आहेत.\nविश्वास न्यूज ने सगळ्यात आधी व्हायरल छायाचित्र गूगल रिव्हर्स इमेज टूल मध्ये अपलोड करून सर्च केले. सर्च च्या वेळी आम्हाला मिळते जुळते छायाचित्र टाइम्स कन्टेन्ट च्या वेबसाईट वर मिळाले. यात सांगितले गेले कि १५ मे २०१९ रोजी सायलेंट प्रोटेस्ट चे हे छायाचित्र नवी दिल्ली चे आहे. हे छायाचित्र खाली बघा.\nया छायाचित्रात दिसत असलेल्या कल्युच्या आधारावर आम्ही भाजप सायलेंट प्रोटेस्ट सोबत जुडलेले व्हिडिओ शोधण्यास सुरुवात केली. आम्हाला न्यूज १८ उर्दू च्या युट्युब चॅनेल वर एक बातमी मिळाली. १५ मे २०१९ रोजी अपलोड केलेल्या या व्हिडिओ मध्ये सांगितले गेले होते कि कलकत्ता मध्ये भाजप टीएमसी मधल्या रोष नंतर भाजप नेत्यांनी जंतर-मंतर वर सायलेंट प्रोटेस्ट चे आयोजन केले. हा पूर्ण व्हिडिओ इथे बघा.\nतपास पुढे नेट भाजप नेते विश्वास न्यूज ने भाजप प्रवक्ता निघत अब्बास यांना संपर्क केला. त्यांच्यासोबत आम्ही व्हायरल छायाचित्र शेअर केले. त्यांनी सांगितले कि हे छायाचित्र २०१९ चे आहे आताचे नाही.\nव्हायरल दावा शेअर करणाऱ्या फेसबुक यूजर मोहम्मद आलम च्या प्रोफाइल ला विश्वास न्यूज ने स्कॅन केले. यूजर चंदौसी चे रहिवासी आहेत. हा अकाउंट जानेवारी २०१५ मध्ये बनवण्यात आला होता.\nनिष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात आम्हाला कळले कि स्वास्थ्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांचे जु���े छायाचित्र आता खोट्या दाव्यासह व्हायरल करण्यात येत आहे. हे छायाचित्र २०१९ मधले आहे.\nClaim Review : स्वास्थ्य मंत्री इस्तीफा दें इस महामारी में खुद और दूसरे लोगों को बिना मास्क के काफी नज़दीक लेकर बैठे हैं इस महामारी में खुद और दूसरे लोगों को बिना मास्क के काफी नज़दीक लेकर बैठे हैं महामारी ऐक्ट के तहत इन सब पर मुकदमा होना चाहिए\nClaimed By : फेसबुक यूजर मोहम्मद आलम\nFact Check: राघव चड्ढा च्या नावावर सोशल मीडिया वर व्हायरल होत असलेले वक्तव्य खोटे\nFact Check : भाजप खासदार रवी किशन चा 2017 साल चा व्हिडिओ खोट्या दाव्यासह व्हायरल\nFact Check: ही व्यक्ती 800 मुलांचा वडील नाही, लोक विनोदाच्या उद्देशाने लिहिलेल्या काल्पनिक लेखाला खरे समजून शेअर करत आहेत\nFact Check: इंग्लंड च्या ट्रेन ऑफ लाईट्स चा व्हिडिओ तेजस ट्रेन च्या नावाने व्हायरल\nFact Check: गुजरात चे चित्र अयोध्याच्या नावाने व्हायरल\nFact Check: बॉलीवूड च्या कलाकारांनी बिपीन रावत ह्यांच्या निधनानंतर श्रद्धांजली दिली होती, व्हायरल दावा खोटा\nFact Check: कलबुर्गी च्या रामनवमी चा जुना व्हिडिओ आता अमरावतीच्या नावावर व्हायरल\nFact Check: मंदिरात नाही, घरांमध्ये लागली होती आग, व्हिडिओ सांप्रदायिक दाव्यासह व्हायरल\nFact Check: व्हायरल पोस्ट मध्ये दिसत असलेली मुलगी पाकिस्तानी नाही, इराणी आहे, पोस्ट दिशाभूल करणारी आहे\nFact Check: शाळेच्या पुस्तकांवर टॅक्स लागत असल्याचा दावा खोटा, टॅक्स फ्री असतात पुस्तकं\nFact Check : दवाखान्याच्या उदघाटनाचे ६ वर्ष जुने छायाचित्र आता खोट्यादाव्यांसह होत आहे व्हायरल\nFact-Check: जेवणात काळ्या मिरची चा उपयोग केल्यानी कोरोनाव्हायरस चा उपचार किंवा बचाव शक्य नाही, व्हायरल पोस्ट खोटी आहे\nFact Check: राघव चड्ढा च्या नावावर सोशल मीडिया वर व्हायरल होत असलेले वक्तव्य खोटे\nFact Check : भाजप खासदार रवी किशन चा 2017 साल चा व्हिडिओ खोट्या दाव्यासह व्हायरल\nFact Check: ही व्यक्ती 800 मुलांचा वडील नाही, लोक विनोदाच्या उद्देशाने लिहिलेल्या काल्पनिक लेखाला खरे समजून शेअर करत आहेत\nFact Check: भाजप आमदार रवींद्र नाथ त्रिपाठी ह्यांनी राजीनामा दिल्याचा दावा करणारा खोटा लेटर पॅड व्हायरल\nFact check: बर्फातून वाचवलेल्या मुलीचा व्हिडिओ पाकिस्तान मधील नाही, भारतातला\nFact Check: के न्यूज च्या ग्राफिक प्लेट मध्ये छेडछाड, योगी आदित्यनाथ सपामध्ये रुजू होण्याबद्दल बोलले नाहीत\nFact Check: दिलजीत दोसांझने हे वक्तव्य केले नाही, त्यांच्या नावाने व्हायरल होत असलेले हे ट्विट खोटे आहे\nFact Check: आपल्या लहान मुलांसोबत फिरत असलेल्या वाघिणीचा व्हिडिओ आता महाराष्ट्राच्या नावाने व्हायरल\nFact Check: अमिताभ बच्चन यांच्या लुक अलाइकच्या मृत्यूच्या नावाने दुसऱ्या डुप्लिकेटचा व्हिडिओ व्हायरल झाला\nFact Check: सचिन तेंडुलकर रमाकांत आचरेकर ह्यांच्या अंत्यविधीच्या सामील झाले असतानाचे चित्र खोट्या दाव्यासह व्हायरल\nआरोग्य 15 राजकारण 365 विश्व 4 व्हायरल 369 समाज 162 स्वास्थ्य 9\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://barshilive.com/important-decision-of-thackeray-government-regarding-1st-to-12th-standard-curriculum/", "date_download": "2022-01-23T22:02:06Z", "digest": "sha1:YEP3KIBGS4F7TZLAMGSUCV24D4FUSPKQ", "length": 8064, "nlines": 94, "source_domain": "barshilive.com", "title": "पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रम संदर्भात ठाकरे सरकारचा महत्वाचा निर्णय...", "raw_content": "\nHome शैक्षणिक पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रम संदर्भात ठाकरे सरकारचा महत्वाचा निर्णय…\nपहिली ते बारावीच्या अभ्यासक्रम संदर्भात ठाकरे सरकारचा महत्वाचा निर्णय…\nमुंबई | कोरोना संकटात अद्यापही शाळा, कॉलेज, महाविद्यालयं अजूनही सुरू झालेले नाहीत. अशातच पहिली ते बारावीचा अभ्यासक्रम 25 टक्के कमी करणार असल्याचा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केला आहे. कोरोनाच्या संकटकाळात राज्य सरकारने 2020-21 हे शैक्षणिक वर्ष सुरु केलं आहे.\nत्यानुसार ऑनलाइन, टीव्ही आणि इतर माध्यमातून शिक्षणाचे धडे दिले जात आहे. मात्र असे असले तरी प्रत्यक्षात शाळा अजूनही सुरु झालेल्या नाहीत. त्यामुळे अशा परिस्थितीत मुलांच्या आणि पालकांच्या मनात तणाव राहू नये, त्यांना दडपण येऊ नये म्हणून हा निर्णय हा निर्णय घेण्यात आल्याचं वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे.\nआमच्या फेसबुक पेज ला लाईक करा\nकोविड 19 च्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी इ. 1 ली ते इ. 12 वी साठी सुमारे 25% पाठ्यक्रम कमी करण्याच्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या प्रस्तावास शासन मान्यता देण्यात आली. @scertmaha @CMOMaharashtra @bb_thorat @AjitPawarSpeaks pic.twitter.com/XjSdQZKHAQ\nआता शैक्षणिक वर्ष 2020 आणि 2021 साठी पहिली ते बारावीचा अभ्यासक्रम 25 टक्के कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कमी केलेल्या अभ्यासक्रमाची यादी संचालक, राज्य शैक्षणिक व संशोधक परिक्षक यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध केली जाणार आहे असल्याचंही शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे.\nPrevious articleराज्यातील ठाकरे-पवार पॅटर्न भाजपसाठी धोकादायक-संजय काकडे\nNext articleसोलापूर ग्रामीण जिल्ह्यात 137 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह; सहा जणांचा मृत्यू\nश्री शिवाजी महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी डॉ भारती रेवडकर\nशिवाजी शिक्षण मंडळाच्या विश्वस्त मंडळाच्या निवडणुकित डॉ प्रकाश बुरगुटे यांचा पराभव\nसोलापूर विद्यापीठाने परीक्षेसंदर्भात घेतला हा महत्वाचा निर्णय\nवैरागच्या विकासासाठी भूमकर यांच्या पाठीशी ताकद उभी करणार-रोहित पवार\nवृक्ष संवर्धन समिती च्या वतीने गच्चीवरील बाग तसेच परसबाग स्पर्धेच आयोजन\nनिमित्त बार्शीतील कथित शेअर घोटाळ्याचे : रोडपती…. करोडपती…. वाचा सविस्तर-\n अलीपुर रोड परिसरातून महिलेचे गंठण भरदिवसा लंपास; २ जणां विरुद्ध...\nसोलापुरात शेततळ्यात बुडून आईसह दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू\nवैराग मध्ये एक पतिपत्नी विजयी तर एक पतिपत्नी पराभूत\nचिंताजनक: बार्शीत तीन दिवसात २७१ नवे कोरोना रुग्ण सापडले\nराष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष काका साठेंनी झेडपीच्या आवारात लगावली एकाच्या ‘कानाखाली’ |...\nवैराग नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या निरंजन भूमकरांची एकहाती झेंडा-भाजप चार तर शिवसेना...\nबार्शी शेअर मार्केट घोटाळा: विशाल फटे याला 10 दिवसांची पोलीस कोठडी;...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.kolaj.in/published_article.php?v=Financial-math-of-the-ICCDV9003583", "date_download": "2022-01-23T22:10:44Z", "digest": "sha1:3FU5RBOIOTXGHWJ54E7R4X4Q6UDKLT73", "length": 25654, "nlines": 132, "source_domain": "www.kolaj.in", "title": "भारत उगाच वर्ल्डकप खेळत नाही, तिथे घसघशीत कमाईही होते| Kolaj", "raw_content": "\nभारत उगाच वर्ल्डकप खेळत नाही, तिथे घसघशीत कमाईही होते\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nसध्या नाक्यानाक्यावर, ट्रेन, बस, ऑफिस, व्हॉट्सअप ग्रुपमधे फक्त क्रिकेट वर्ल्डकपची चर्चा सुरु आहे. आपल्याला क्रिकेट खूप आवडतं म्हणून आपण मॅच बघतो. पण आपण मॅच बघितल्याने आयसीसीला पैसे मिळतात, आयसीसीचं उत्पन्न वाढतं. त्याचा फायदा आपल्या देशाला होतो. आणि हे सगळं गणित आपल्याला माहीत आहे का\nसध्या आपण टीवी, सोशल मीडियातून फक्त आणि फक्त वर्ल्डकपचे अपडेट्स घेत आहोत. प्रत्येक भारतीयाला क्रिकेट किती आवडतं हे काही सांगायला नको. आपलं क्रिकेटप्रेम हे जगजाहीर आहे. पण आपण मॅच बघतो. त्यामुळे खूप काय, काय होत असतं. म्हणजे आपण मॅच बघितली की अनेकांना कोट्यवधी रुपये मिळतात.\nआपण तर टीवीवर किंवा थेट ग्राऊंडवर जाऊन मॅच बघण्यासाठी पैसे मोजतो. आणि नेटवर तर फ्रीमधे बघतो. मग त्याचा फायदा का होईल आणि कोणाला होईल, असं आपल्याला वाटेल. पण खरंच याचा फायदा इंटरनॅशनल क्रिकेट काऊन्सिल म्हणजेच आयसीसीला होतो. आयसीसी ही आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिकेटचं प्रशासकीय काम बघणारी सर्वोच्च संस्था आहे. ती वेगवेगळ्या क्रिकेट स्पर्धांचं आयोजन करत असते. त्यात प्रामुख्याने टी ट्वेन्टी, चॅम्पियन ट्रॉफी, वर्ल्डकप या स्पर्धांचा समावेश आहे.\nया स्पर्धांतून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाली होतं असतात. या उलाढाली संपूर्ण क्रीडा विश्वाचं अर्थकारण घडवणाऱ्या आहेत. या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधे सहभागी होणाऱ्या वेगवेगळ्या देशांचा आयसीसीच्या उत्पन्नात महत्त्वाचा वाटा असतो. याचा फायदा त्या त्या देशांनाही होत असतो.\nकोणत्याही मॅचमधे ब्रॉडकास्टींग, स्पॉन्सर, तिकीट विक्री आणि लायसनिंग आदी ४ गोष्टींवर उत्पन्नासाठी अवलंबून राहावं लागतं. आणि हे जवळपास सगळ्या आंतरराष्ट्रीय खेळांना लागू होतं. त्यात काही खेळ कमी अधिक लोकप्रिय असल्यामुळे त्यांचं उत्पन्न कमी अधिक होतं.\nहेही वाचा: पुरे झाली आता विराट कोहलीची कॅप्टनशिप\n१० सेकंदाच्या जाहिरातीसाठी २० लाख रुपये\nआयसीसीला मात्र सर्वाधिक फायदा हा ब्रॉडकास्टिंगमार्फत होतो. जगातल्या १५० देशांमधे वर्ल्डकपचं लाईव ब्रॉडकास्टिंग होत. यात त्यांचे २५ ब्रॉडकास्ट पार्टनर, १२ डिजिटल पार्टनर आहेत. यातून ब्रॉडकास्ट कंपन्यांना मिळणाऱ्या जाहिरातींच्या रकमेतली काही रक्कम आयसीसीला द्यायची असते.\nभारतात आयसीसीने ब्रॉडकास्टिंगचे हक्क स्टार कंपनीला दिलेत. स्टारवर स्पर्धेदरम्यान दाखवल्या जाणाऱ्या जाहिरातींची रक्कम ऐरवीपेक्षा वाढवली जाते. भारताची मॅच असेल त्या दिवशी जाहिरातदार कंपन्यांकडून ब्रॉडकास्ट कंपनी १० सेकंदाच्या जाहिरतीसाठी साधारण १७ ते २० लाख रुपये, तर अन्य सामन्यासाठी ७ लाख एवढी रक्कम आकारणार आहेत.\nयात जाहिरातीची १० सेकंदांची जागा मिळवण्यासाठी सुमारे ५० हून अधिक कंपन्यांची चढाओढ लागलीय. फोन पे, वन प्लस, एमेझॉन, एमआरएफ, ड्रीम इलेवन, कोकाकोला, आयसीआयसीआय, ओप्पो, सीएटायर्स, फिलिप्स, उबर इत्यादी कंपन्या जाहिरातीत अग्रस्थानी दिसतील. यंदा ब्रॉ���कास्टर्सना जाहिरातीतून १२०० ते १५०० कोटींचा फायदा होण्याची शक्यता मनीकंट्रोल या बिझनेस न्यूज वेबसाईटने आपल्या एका अहवालात व्यक्त केलीय.\nवर्ल्डकप स्पर्धेमुळे आयसीसीला सर्वात जास्त फायदा होतो. कारण यात जितक्या टीम खेळतात, तितक्या देशांमधल्या कंपन्यांचे पैसे वेगवेगळ्या ठिकाणी मॅचसाठी गुंततात. म्हणजे पार्टनरशिप, स्पॉन्सरशिप, जाहिराती इत्यादी. अशावेळी दहा टीम असतील तर दहा देशांतून पैसा येतो.\nप्रत्येक देशातून किती पैसे येतील, त्यानुसार एकूण उत्पन्नाच्या काही टक्के रक्कम सर्व देशांमधे वाटली जाते. तसंच खेळ ज्या देशात लोकप्रिय असेल त्या देशातले उद्योजक जास्त पैसे गुंतवतात. त्यामुळे निर्विवादपणे भारतातून सर्वाधिक पैसे आयसीसी कमावते. भारतात क्रिकेट लोकप्रिय आहे आणि मॅच बघण्यासाठी विशेष वेळही काढला जातो. ज्याचा फायदा आयसीसीला होतो आणि भारतालाही होतो.\nहेही वाचा: वर्ल्डकपमधे तगड्या टीमला, लहान टीमने हरवण्याचा रेकॉर्ड भारताच्या नावावर\nकुठल्या देशाला किती वाटा मिळाला\nप्रत्येक खेळांच्या जागतिक प्रशासकीय संस्थांचा मार्केट रिसर्च करणाऱ्या युन ग्लोबल युनियनच्या अहवालानुसार, गेल्या वर्ल्डकपमधे आयसीसीला एकूण २९६ अब्ज रुपयांचा महसूल मिळाला. त्यातला काही भाग हा इवेंटमधे खर्च झाला. उरलेली रक्कम स्पर्धेत सहभागी झालेल्या देशासोबत वाटण्यात आली.\n२०१५ च्या वर्ल्डकपमधे १४ टीमचा समावेश होता. प्रत्येक देशातून आलेल्या रक्कमेनुसार भारताला २२%, इंग्लंडला १२%, ऑस्ट्रेलियाला ५% आणि इतर देशांना २.५ ते ३.८% रकमेचं वाटप करण्यात आलं. आणि आयसीसीने ३०% वाटा स्वत:जवळ ठेवून घेतला.\nहेही वाचा: सचिन, आम्ही तुला हृदयातून रिटायर्ड करू शकत नाही\nक्रिकेट लोकप्रिय असूनही आयसीसी तोट्यात\nआपण तर फक्त आवड म्हणून मॅच बघतो. पण यामुळे भारत हा आयसीसीला सर्वाधिक पैसे कमावून देणार देश ठरलाय. जगात तर क्रिकेटची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय. पण त्याचा फायदा मात्र आयसीसीला होताना दिसत नाही.\nआयसीसीला २०१७ ला मिळालेल्या महसूलात २०१६ च्या ६५ लाख ४६ हजार रुपयांनी तोटा झालाय. तर २०१८ ला मिळालेल्या महसूलात २०१७ च्या तुलनेत ३१ लाख ७३ हजार रुपयांनी तोटा झाल्याचं आयसीसीच्या वार्षिक अहवालात म्हटलंय. आयसीसीच्या ऑडिट कमिटीचे अध्यक्ष एडवर्ड क्विनलॅन यांनी हा अहवालात सादर केला.\nयंदा वर्ल्डकपमधे दहाच टीम का\nयंदाच्या वर्ल्डकपमधे गेल्यावेळपेक्षा चार टीम कमी करण्यात आल्यात. सुरवातीच्या चार वर्ल्डकपच्या मॅचमधे ८ टीम खेळल्या होत्या. त्यानंतर १९९२ ला ९ टीम. कधी हा आकडा बारावर गेला तर कधी सोळावर. गेल्यावेळी २०१५ मधे १४ टीम होत्या. यंदा मात्र केवळ १० टीम्सला संधी देण्यात आलीय. यात प्रत्येक टीमला प्रत्येक टीमसोबत खेळवलं जातंय. यालाच राऊंड रॉबिन पद्धत म्हणतात.\nआयसीसीचा घटता महसूल बघता कमी टीम्स ठेवून प्रत्येकाला एकमेकाविरोधात खेळवलं तर जास्त पैसे मिळतील. तसंच ग्रुपमधे एखादी टीम हरली तर दुसऱ्या ग्रुपमधल्या कोणत्याच टीमबरोबर खेळता येत नाही. म्हणजेच घसघशीत कमाई करून देणारी टीम इंडिया सगळ्या टीमबरोबर खेळल्यावर उत्पन्न वाढणारच आहे.\nविशेष म्हणजे भारत-पाक मॅचवेळी १०० कोटींचा गल्ला जमतो असं आयसीसीच्या पूर्वीच्या अहवालांतून दिसतं. भारत-पाक मॅच क्रिकेट रसिकांसाठी आणि मिळणाऱ्या उत्पन्नाच्या दृष्टीने वीकेंडला ठेवण्यात आलीय. आयसीसीचा गल्ला पुन्हा १०० कोटी किंवा त्याच्यापुढे जावा हे गणित धरूनच रविवारी मॅच ठेवण्यात आलीय, हे स्पष्ट दिसतंय.\nहेही वाचा: पाकच्या टीमचं काय बिनसलंय, ते पुन्हा बाऊन्स बॅक करणार काय\nभारताच्या दबावामुळे चार टीमचा पत्ता कट\nभारताला २०१५ मधे एकूण महसूलाच्या २२ टक्के रक्कम मिळाली होती. खरंतर एकूण महसूलाच्या ८०% रक्कम ही भारतातून आली होती. त्यामुळे बीसीसीआयने अधिकारवाणीने पैशांची मागणी केली. त्यामुळे आयसीसी सदस्य देशांना त्यांच्या हिश्श्याचे पैसे परत द्यावे लागले. त्यामुळे यंदा राऊंड रॉबिन पद्धतीने १० टीम खेळवण्यामागे हेसुद्धा कारण सांगितलं जातंय.\nआयसीसीने मात्र क्रिकेटचा दर्जा कायम रहावा म्हणून राऊंड रॉबिन पद्धतीचा अववलंब केल्याचं आपल्या वेबसाईटवर म्हटलंय. यामागे आर्थिक गणित तर आहेच पण अनेक देशातून भारतावरही आरोप होतोय की भारताने पैशांच्या मोहापायी आयसीसीवर दबाव आणलाय. भारत खेळापेक्षा उत्पन्नावर अधिक भर देतोय. खरंतर आयसीसीला आणि इतर देशांचाही यात फायदा आहे. त्यामुळे भारतावर आरोप करण्यात काही तथ्य नाही.\nडिजिटल प्लॅटफॉर्मचा प्रभावी वापर\nआयसीसीने तोटा भरून काढण्यासाठी यंदा डिजिटल मीडियाचाही वापर सुरू केलाय. सोशल मीडियाची क्रेझ आणि त्यांचा रिच बघता आयस��सीने काही कंपन्यांबरोबर पार्टनरशीप केलीय. भारतात आयनॉक्स, बहरिनमधे नोवा, युएईमधे नोवो यावर लाईव मॅच दिसणार आहे. भारतातल्या ७ प्रादेशिक भाषांमधे वर्ल्डकपचं कवरेज होतंय.\nआयसीसीच्या डिजिटल हेड आरती डबास यांनी दिव्य मराठीला दिलेल्या माहितीनुसार, यंदाचा वर्ल्डकप डिजिटल मीडियाद्वारे ३० कोटी प्रेक्षकापर्यंत पोचणार आहे. यातून डिजिटल कंपन्यांना ३०० ते ७०० कोटींचं उत्पन्न मिळणार असल्याचं मनीकंट्रोलच्या अहवालात म्हटलंय. म्हणजेच यातूनही आयसीसीला घसघशीत फायदा होईल.\nखेळ हे करिअर आहे. क्रिकेटर्सना त्यांच्या खेळाच्या कामातून पैसे मिळतात. त्यांच्या शासकीय संस्थेला म्हणजे ती एक कंपनीच असते. तिला त्यातून पैसे मिळवणं गरजेचं असतं. नाहीतर ते मॅच कशाला आयोजित करतील त्यामुळे आयसीसी, बीसीसीआयने मॅचमधून योग्य मार्गाने पैसे कमवणं यात काही गैर नाही.\nक्रिकेट वर्ल्डकप, ‘या’ बॅट्समनवर असणार सगळ्यांची नजर\nफूटबॉलपटूच्या किकने बदलला मुस्लिमांकडे बघण्याचा दृष्टिकोन\nआपल्या मुलांसाठी डाएट प्लॅन गरजेचा की हेल्दी लाईफ प्लॅन\nकोरोना काळात सरकार शाळा, कॉलेज बंद का करतंय\nकोरोना काळात सरकार शाळा, कॉलेज बंद का करतंय\nवर्ल्डकप १९८३: भारतीय क्रिकेटच्या संक्रमणाची गोष्ट\nवर्ल्डकप १९८३: भारतीय क्रिकेटच्या संक्रमणाची गोष्ट\nदेशप्रेमाने काठोकाठ भरलेला ‘83’\nदेशप्रेमाने काठोकाठ भरलेला ‘83’\nतळझिरा: ओलसर आठवणींचा ठेवा\nतळझिरा: ओलसर आठवणींचा ठेवा\nगोवा: उंदीरउड्यांच्या खेळात नेमकी कुणाची सरशी\nगोवा: उंदीरउड्यांच्या खेळात नेमकी कुणाची सरशी\nभगवंत मान: कॉमेडीयन ते मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारीपर्यंतचा प्रवास\nभगवंत मान: कॉमेडीयन ते मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारीपर्यंतचा प्रवास\nकोरोना काळात सरकार शाळा, कॉलेज बंद का करतंय\nकोरोना काळात सरकार शाळा, कॉलेज बंद का करतंय\nआयेशा मलिक: अस्थिर पाकिस्तानला मिळालीय नवी दिशा\nआयेशा मलिक: अस्थिर पाकिस्तानला मिळालीय नवी दिशा\nआयेशा मलिक: अस्थिर पाकिस्तानला मिळालीय नवी दिशा\nआयेशा मलिक: अस्थिर पाकिस्तानला मिळालीय नवी दिशा\nबुल्ली बाई, सुल्ली डिल: मुस्लिम महिलांना टार्गेट करणारी विकृती\nबुल्ली बाई, सुल्ली डिल: मुस्लिम महिलांना टार्गेट करणारी विकृती\nकॅपिटल हिल हल्ला: महासत्तेला हादरवणाऱ्या घटनेचं एक वर्ष\nकॅपिटल हिल हल्ला: महासत्तेला हादरवणाऱ्या घटनेचं एक वर्ष\nरामसुंदर दास: कालीचरणला धर्मसंसदेतून खडेबोल सुनावणारे महंत\nरामसुंदर दास: कालीचरणला धर्मसंसदेतून खडेबोल सुनावणारे महंत\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://agrostar.in/article/%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A4%AC%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80/61c6de60fd99f9db456dd12c?language=mr", "date_download": "2022-01-23T21:26:10Z", "digest": "sha1:IZDSSVI4YYKL62CKMZB3VUWUTCXWDR6J", "length": 3279, "nlines": 62, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - कडबा कुट्टी मशीन अनुदानाविषयी संपूर्ण माहिती! - अॅग्रोस्टार", "raw_content": "\nअॅग्रोस्टार अटी व नियम\nकडबा कुट्टी मशीन अनुदानाविषयी संपूर्ण माहिती\n• पशुपालनामध्ये कुट्टी मशीनला विशेष महत्व आहे. • जनावरांना चारा बारीक करून दिल्यास ते आरामात खाऊ शकतात. • मुख्य म्हणजे या यंत्राचा वापर केल्यास चाऱ्याचा अपव्यय होत नाही. • तसेच हिरवा आणि सुखा चारा मिसळून जनावरांना खायला टाकण्यास फायदेशीर ठरते. • या मशीनच्या अधिक माहितीसाठी व खरेदी करतेवेळी अनुदानाविषयी जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा. संदर्भ:- ग्रेट महाराष्ट्र. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.\nगवार पिकांमध्ये वाणांची निवड\nहिरेन पांचालने 35 वेगवेगळी शेतीची साधने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://marathiparenting.firstcry.com/articles/category/%E0%A4%9F%E0%A5%89%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A4%B0/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%9F%E0%A5%89%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A4%B0/?amp", "date_download": "2022-01-23T22:01:00Z", "digest": "sha1:IWGPDKKWXACB53FLZ2PESPKK355IFPKF", "length": 14939, "nlines": 148, "source_domain": "marathiparenting.firstcry.com", "title": "आरोग्य: १ ते ३ वर्षापर्यंतच्या मुलांच्या आरोग्याविषयी माहिती - Firstcry Parenting मराठी", "raw_content": "\nमोठी मुले (५-८ वर्षे)\nजिंदगी अनलॉक’ झाल्यामुळे मुलांना हिपॅटायटीस ए होण्याचा धोका: तयार रहा, वेळेत लसीकरण करा\nकोरोनासारख्या साथीच्या आजारामुळे लहान मुलं बराच काळ घरातच अडकले आहेत. त्यामुळे लहान मुलं फक्त ई-लर्निंगमध्ये आनंद मिळवणे, व्हिडिओ गेम खेळणे, मोबाईल फोन वापरणे आणि टीव्ही पाहणे एवढेच करत आहेत. घरात असल्याने त्यांना बाहेरच्या मित्रांशी संवाद साधण्याची आणि खेळण्याची फारशी संधीही मिळत नाही. पण आता आयुष्य पुन्हा एकदा पुर्वपदावर येत आहे, अनलॉकची प्रक्रिया हळूहळू सुरु आहे. […]\nलहान मुलांच्या सर्दी खोकल्यावर १२ परिणामकारक घरगुती उपाय\nतुमच्या लहान मुलाला जेव्हा छातीत दुखू लागते आणि अस्वस्थता जाणवते तेव्हा पालक म्हणून तुमच्यासाठी तो सर्वात भयानक क्षण असतो आणि लहान मुलांना नक्की काय होते आहे हे सांगता सुद्धा येत नाही. पालक म्हणून हे सगळे बघणे हा खूप वेदनादायक अनुभव असू शकतो. परंतु जेव्हा तुमचे लहान मूल आजारी पडते तेव्हा संसर्ग किंवा अस्वस्थतेतून बाहेर पडण्याचा […]\nलहान मुलांच्या तापावर ८ घरगुती उपाय\nमध्यम प्रमाणात ताप आल्यास ते चिंतेचे कारण नसते, कारण तेव्हा शरीर संसर्गाविरुद्ध संरक्षण यंत्रणा तयार करीत असते. सहसा, एखादे लहान मूल शरीराचे तापमान १०० डिग्री पर्यंत सहज हाताळू शकते. बहुतेकदा, अशा सौम्य तापावर घरगुती उपचार केले जातात. जर तुमच्या मुलाला मध्यम प्रमाणात ताप आला असेल तर असे काही प्रभावी घरगुती उपचार आहेत ते तुम्ही करून […]\nमोठी मुले (५-८ वर्षे)\nतुम्ही लहान बाळे आणि मुलांना सर्दी खोकल्यासाठी औषधे द्यावीत का\nसर्दी आणि खोकला हे सामान्य आजार आहेत आणि त्यामुळे लहान मुले त्रस्त होऊ शकतात. मुलांना या आजारांनी ग्रासणे सामान्य आहे, परंतु प्रत्येक वेळी त्यांना खोकला आणि सर्दीसाठी औषधे द्यावीत का मुलांना सतत औषधे देणे चांगले नाही आणि लहान मुलांच्या बाबतीत स्वतःच्या मनाने औषधे देणे देखील टाळले पाहिजे. मग, आपण काय करावे मुलांना सतत औषधे देणे चांगले नाही आणि लहान मुलांच्या बाबतीत स्वतःच्या मनाने औषधे देणे देखील टाळले पाहिजे. मग, आपण काय करावे ही पोस्ट वाचा आणि […]\nमोठी मुले (५-८ वर्षे)\nबाळे आणि छोट्या मुलांना होणाऱ्या सर्दी खोकल्यावर १४ घरगुती उपाय\nसर्दी आणि फ्लू हा विषाणूंमुळे होणारा आजार आहे. सहा वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना सर्दी आणि फ्लूची जास्तीची औषधे दिली जाऊ शकत नाहीत, म्हणूनच लहान बाळे आणि मुलांच्या सर्दी खोकल्यावर घरगुती उपायांचा वापर केला जाऊ शकतो. हे सर्व उपाय एकाच वेळी न वापरण्याचा सल्ला दिला जातो. तसेच आपल्या मुलास कुठल्याही घटकाची ऍलर्जी तर नाही ना हे […]\nछोट्या मुलांना होणाऱ्या बद्धकोष्ठतेवर ९ सर्वोत्तम घरगुती उपाय\nमुलांमध्ये बद्धकोष्ठता ही एक सामान्य समस्या आहे. जर तुम्ही नुकतेच तुमच्या बाळाला घन आहाराची ओळख करून दिलेली असेल तर त्याच्या पोटाला त्या अन्नाची सवय होण्यास वेळ लागू शकतो. तुमच्या छोट्या मुलाला काही दिवस शौचास होत नाही आणि जरी झाली तरी ती खूप घट्ट होते. तसेच त्याची भूक मंदावू शकते. ही सगळी लक्षणे बद्धकोष्ठतेची आहेत. जर […]\nमोठी मुले (५-८ वर्षे)\nमुलांना उलट्या होत असल्यास त्यावर १३ परिणामकारक घरगुती उपाय\nमुलांना उलट्या होणे ही नेहमीच एक गंभीर समस्या नसते. विषाणू, पचनाच्या समस्या किंवा अन्न विषबाधा झाल्यामुळे उलट्या होऊ शकतात. परंतु जर आपल्या मुलास वारंवार उलट्या होत असतील तर तुम्हाला काळजी वाटू शकते. तुम्ही तुमच्या मुलाला औषधे देण्याचा विचार कराल. परंतु बहुतेक मुले औषधे घेण्यास नकार देतात. तुमच्या लहान मुलाला औषधे घेण्यास आवडत नसतील तर तुम्ही उलट्यांवर घरगुती […]\nमुलांमधील पोटदुखीसाठी १० प्रभावी घरगुती उपचार\nमुलांना पोटदुखीचा त्रास अधूनमधून सारखाच होत असतो. त्याचे कारण म्हणजे मुले कोणत्याही वेळी आणि काहीही खातात. परंतु ह्यासोबत इतरही अनेक कारणे आहेत ज्यामुळे लहान मुलांना पोटदुखी होऊ शकते. तथापि, चांगली गोष्ट अशी आहे की यावर काही सोपे घरगुती उपचार आहेत. पोटदुखीवर असे अनेक प्रभावी उपाय आहेत ज्यामुळे मुलांची पोटदुखीपासून सुटका होऊ शकते. मुलांच्या पोटदुखीवर नैसर्गिक […]\nमुलांना होणाऱ्या उलट्या – प्रकार, कारणे आणि उपचार\nउलटी होणे म्हणजे कुठल्यातरी आरोग्यविषयक समस्येचे लक्षण असते. तसेच उलटी झाल्यामुळे पचन न झालेल्या अन्नपदार्थांपासून सुटका होते परंतु तुमच्या मुलाला सतत उलटी होत असेल तर मात्र ते काळजीचे कारण आहे. नक्कीच, पोट नैसर्गिक पद्धतीने साफ होत असते, परंतु सतत उलटी होत असेल तर तुम्हाला लक्ष घातले पाहिजे. उलटी होताना तुमच्या मुलाच्या पोटातील पदार्थ तोंडावाटे बाहेर […]\nमोठी मुले (५-८ वर्षे)\nएचएफएमडी (HFMD: Hand Foot Mouth Disease) साठी परिणामकारक २० घरगुती उपाय\nहॅन्ड, फूट अँड माऊथ (एचएफएमडी) एक संक्रमक विषाणूजन्य आजार आहे. साधारणपणे १० वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना हा आजार होतो. हा आजार “कॉक्सकी” ह्या विषाणूमुळे होतो. हा विषाणू अस्वच्छ हातांच्या संपर्कांद्वारे पसरतो. तसेच,संक्रमित व्यक्तीचा मल किंवा श्वसन द्रव या द्वारेही या रोगाचा फैलाव होतो. ह्या रोगाच्या लक्षणांमध्ये ताप, घसा दुखणे, थकवा, वेदनादायक अल्सर इत्यादींचा समावेश होतो. […]\nदर महिन्याला होणारा बाळाचा विकास\nमोठी मुले (५-८ वर्षे)\nटॉईज, बुक्स अँड स्कुल\nबर्थ डे अँड गिफ्ट्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtralokmanch.com/2021/11/14/great-response-of-children-in-chintu-painting-competition-organized-by-kodre-farm/", "date_download": "2022-01-23T20:54:31Z", "digest": "sha1:TNU2SC4NPSHQ6P5VZDKAS5FD6LEMF6EK", "length": 7693, "nlines": 102, "source_domain": "maharashtralokmanch.com", "title": "कोद्रे फार्म आयोजित चिंटू चित्रकला स्पर्धेत मुलांचा उत्तम प्रतिसाद - Maharashtra Lokmanch", "raw_content": "\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने भव्य रोजगार मेळावा संपन्न\nअनुप जलोटा, राहुल देशपांडे यांच्या गायनाने १५ व्या वसंतोत्सवाचा समारोप\nबाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त येरवडा गावात शिवसेना शाखा वार्ता फलकाचे उद्घाटन\nबाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेनेतर्फे पोलिसांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप\nनाना पटोलेंचे वक्तव्य दारुड्या गावगुंडासारखे – चंद्रकांत पाटील\nकोद्रे फार्म आयोजित चिंटू चित्रकला स्पर्धेत मुलांचा उत्तम प्रतिसाद\nपुणे : बाल दिनाच औचित्य साधून कोद्रे फार्मच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चिंटू चित्रकला स्पर्धा आणि प्रदर्शनास उत्तम प्रतिसाद मिळाला. वय वर्ष 6 ते 16 वयोगटातील 200 हून जास्ती मुलामुलींनी स्पर्धेत भाग घेतला, ह्या स्पर्धकांचा उत्साह त्यांच्या पालकांमुळे आणि ‘चिंटू’कार चारुहास पंडित यांच्या उपस्थितीमुळे द्विगुणित झाला. चारुहास पंडित ह्यांनी चित्रकलेबद्दल स्पर्धकांना मार्गदर्शन केले.\nश्रनिकित .कोद्रे, श.विक्रम देशमुख आणि अभिजीत ताम्हाणे व पेठकर पल्लवी या सर्वांच्या सहकार्य व मार्गदर्शनाने आजचा कार्यक्रम कोद्रे फार्म (वडगांव धायरी)च्या निसर्गरम्य वातावरणात अतिशय चांगल्या प्रतिसादात पार पडला. येत्या २२ नोव्हेंबर २०२१ ला मृदगंध च्या पहिल्या वर्धापन दिनी स्पर्धेचा निकाल घोषित करण्यात येईल, अशी माहिती कोद्रे फार्मचे श्रनिकित कोद्रे यांनी दिली.\n← सामाजिक भूमिका समजून घेण्यासाठी लहुजी वस्ताद चरित्र संशोधन समिती स्थापनेची गरज -नितीन पवार\nमहाराष्ट्रात पुढील चार दिवस पावसाची शक्यता →\nशाळेमध्ये शिकविली जाणारी मराठी भाषा ही खरी शिदोरी – श्रीरंग गोडबोले\nपर्यावरणवादी सामाजिक कार्यकर्ते सुंदरलाल बहुगुणा यांना व्यंगचित्रातून आदरांजली\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने भव्य रोजगार मेळावा संपन्न\nअनुप जलोटा, राहुल देशपांडे यांच्या गायनाने १५ व्या वसंतोत्सवाचा समारोप\nबाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त येरवडा गावात शिवसेना शाखा वार्ता फलकाचे उद्घाटन\nबाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेनेतर्फे पोलिसांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप\nनाना पटोलेंचे वक्तव्य दारुड्या गावगुंडासारखे – चंद्रकांत पाटील\nAFC Women’s Asia Cup – चीनचा इराणविरुद्ध दणकेबाज विजय\nपुणेकरांना किंचित दिलासा – रविवारी 6 हजार 299 नवीन कोरोना रुग्ण\nपद्मविभूषण पं बिरजू महाराज यांना नंदकिशोर कल्चरल सोसायटी द्वारे भावपूर्ण श्रद्धांजली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"}
+{"url": "https://navanirmiti.in/%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%B2%E0%A4%A2%E0%A4%BE/", "date_download": "2022-01-23T21:30:27Z", "digest": "sha1:MU3OHLAKZ2RXYMVZRPBXTWUJJ2BYYXZT", "length": 6821, "nlines": 110, "source_domain": "navanirmiti.in", "title": "अनादी अनंत लढा – नवनिर्मिती", "raw_content": "\nविसात नव्वद शोधू नको\nयुगानुयुगं चाललेल्या ह्या लढ्याला सणासुदीच्या दिवसांत विशेषतः दिवाळीमध्ये एखाद्या महायुद्धाचं रूप प्राप्त होतं. समोर चिवडा शेवेचं अकरा अक्षौहिणी सैन्य उभं ठाकलेलं असतं ज्याचं नेतृत्व लाडू, चकली, करंजी, अनरसा अशा आपल्या प्रियजनांच्या हाती असतं. मनातील श्रीहरी आपल्याला ‘युद्ध्य च’ करण्यास प्रवृत्त करत असतो, आणि आपण मात्र गाण्डीवाचा त्याग करून हतवीर्य होऊन त्या शत्रूला शरण जातो …\nही कविता यूट्यूबवर https://youtu.be/NnkekN9OgGo ह्या ठिकाणी ऐकता येईल.\nहार मानणे डसे मनात\nद्विधा चित्त पडते पेचात\nअनादी अनंत लढा ॥ १ ॥\nजराशी जरी नजर हटे\nअनादी अनंत लढा ॥ २ ॥\nघास गोड लागत नाही\nभूक मात्र लागत राही\nमनी चिंता पोखरू पाही\nअनादी अनंत लढा ॥ ३ ॥\nतुडवून झाल्या किती वाटा\nउसंत नाही श्रमी आता\nसलत राहिला तरी काटा\nअनादी अनंत लढा ॥ ४ ॥\nतम न जाई काही करुनी\nअनादी अनंत लढा ॥ ५ ॥\nअसे पाहतो किती असती\nशत्रूस जे ���ुरुनी उरती\nलढ्यात ह्या विजयी होती\nअनादी अनंत लढा ॥ ६ ॥\nअंतरी माझ्या एक वसे\nसडपातळ ती व्यक्ती असे\nशोध तिचा मज लावी पिसे\nलावू कसा मी छडा\nअनादी अनंत लढा ॥ ७ ॥\nगोडही मुखात होई कडू\nनव्या दमाने उद्या लढू\nअनादी अनंत लढा ॥ ८ ॥\nशंका मनास कधी छळते\nलढूनी काय मजला मिळते\nअनादी अनंत लढा ॥ ९ ॥\nबाकी माझ्यात नाही कमी\nलठ्ठ राहीन असाच मी\nहसा कुणी का रडा\nअनादी अनंत लढा ॥ १० ॥\nभारत रत्न खान अब्दुल गफार खान\nभारत रत्न भीमसेन जोशी\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nपुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.\nचांगलं तेवढं घ्यावं जानेवारी 20, 2022\nभारत रत्न खान अब्दुल गफार खान जानेवारी 18, 2022\nभारत रत्न भीमसेन जोशी जानेवारी 18, 2022\nसंदीप दांडेकर commented on आई\nविशाल शिंदे commented on आई\nकाव्यकथा काव्यगाथा प्रेमकाव्य बालकाव्य भक्तिकाव्य भारत रत्न रामायण लघुकथा लघुकथासंग्रह वस्तुवाचक वैचारिक कविता वैज्ञानिक / तात्वज्ञानिक कविता व्यक्तिवाचक कविता सणावली सामाजिक कादंबरी स्थलवाचक कविता\n© २०१८-२१, नवनिर्मिती | संकेतस्थळ श्रेय - वेब वर्चुओसो", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://barshilive.com/corona-eruption-in-the-country-record-49310-new-cases-recorded-in-24-hours-total-death-toll-rises-to-30601/", "date_download": "2022-01-23T20:50:39Z", "digest": "sha1:QFZDE2S2TVSGAEYU47RG7ZUCRJE3LOII", "length": 9071, "nlines": 106, "source_domain": "barshilive.com", "title": "देशात कोरोनाचा विस्फोट: 24 तासांत विक्रमी 49,310 नव्या रुग्णांची नोंद, एकूण मृतांची संख्या 30,601 वर", "raw_content": "\nHome आरोग्य देशात कोरोनाचा विस्फोट: 24 तासांत विक्रमी 49,310 नव्या रुग्णांची नोंद, एकूण...\nदेशात कोरोनाचा विस्फोट: 24 तासांत विक्रमी 49,310 नव्या रुग्णांची नोंद, एकूण मृतांची संख्या 30,601 वर\nग्लोबल न्यूज- देशातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस नवा उच्चांक गाठत आहे. देशभरात गेल्या 24 तासांत आजवरची सर्वाधिक 49,310 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच मागील 24 तासांत 740 मृत्यू झाले असून देशातील एकूण मृतांची संख्या 30,601 वर पोहोचली आहे.\nकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 12,87,945 झाली आहे. त्यापैकी 4,40,135 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिलासादायक बाब म्हणजे देशातील 8,17,209 रुग्ण कोरोनामुक्त झाले आह��त. मागील 24 तासांत देशात 740 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून देशातील मृतांची संख्या 30,601 वर पोहोचली आहे.\nआमच्या फेसबुक पेज ला लाईक करा\nआयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार, देशात आजवर 1,54,28,170 नमुने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 3,52,801 चाचण्या या 23 जुलै रोजी करण्यात आल्या आहेत.\nदेशात सर्वाधिक रूग्ण असलेली पाच राज्ये (कंसात मृत्यू)\nआंध्र प्रदेश – 72,711 (884)\nदेशात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. मागील 24 तासांत देशात 34,602 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.\nधक्कादायक बाब म्हणजे 12 ते 15 दिवसांत कोरोनाचा संसर्ग होण्यासाठी लागणारा वेग आता 3 ते 2 दिवसांवर आला आहे. गेल्या तीन दिवसांत सर्वाधिक कोरोनाच्या नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. रिकव्हरी रेट चांगला असला तरीही संसर्ग होण्याचा वेग कमी झाला नाही.\nसोर्स एम पी सी न्यूज\nPrevious articleसोलापूर ग्रामीण भागात गुरुवारी आढळले 146 पॉझिटिव्ह रुग्ण; बार्शीतील त्या नऊ मृत्यूची ही नोंद धरली,\nNext articleउस्मानाबाद जिल्हात शुक्रवारी सापडले १० पॉजिटिव्ह रुग्ण\nबार्शीत श्री गणेश रोड गणेश मंडळाच्या सहकार्याने लसीकरण शिबीर\nदेवळालीत स्मशानशांतता, लोकप्रतिनिधीच करतात अंत्यविधी\nबार्शी तालुक्यातील कोविड-लसीकरण सुरळीतपणे राबवा- तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी मार्गदर्शक सुचना केल्या जाहीर\nवैरागच्या विकासासाठी भूमकर यांच्या पाठीशी ताकद उभी करणार-रोहित पवार\nवृक्ष संवर्धन समिती च्या वतीने गच्चीवरील बाग तसेच परसबाग स्पर्धेच आयोजन\nनिमित्त बार्शीतील कथित शेअर घोटाळ्याचे : रोडपती…. करोडपती…. वाचा सविस्तर-\n अलीपुर रोड परिसरातून महिलेचे गंठण भरदिवसा लंपास; २ जणां विरुद्ध...\nसोलापुरात शेततळ्यात बुडून आईसह दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू\nवैराग मध्ये एक पतिपत्नी विजयी तर एक पतिपत्नी पराभूत\nचिंताजनक: बार्शीत तीन दिवसात २७१ नवे कोरोना रुग्ण सापडले\nराष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष काका साठेंनी झेडपीच्या आवारात लगावली एकाच्या ‘कानाखाली’ |...\nवैराग नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या निरंजन भूमकरांची एकहाती झेंडा-भाजप चार तर शिवसेना...\nबार्शी शेअर मार्केट घोटाळा: विशाल फटे याला 10 दिवसांची पोलीस कोठडी;...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/big-boss-marathi-3-winner-vishal-nikams-grand-welcome-in-his-village-sangli-see-video-updatesp-650219.html", "date_download": "2022-01-23T20:59:14Z", "digest": "sha1:YMFCBKSOFEHLZTIKGSUDRLHR5PIXKIM4", "length": 10509, "nlines": 88, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Big boss marathi 3 winner vishal nikams grand welcome in his village sangli see video sp - Video : 'बिग बॉस मराठी 3' चा महाविजेता होताच विशाल निकमला सांगलीकरांनी दिलं एकदम कडक सरप्राइज ! – News18 लोकमत", "raw_content": "\nVideo : 'बिग बॉस मराठी 3' चा महाविजेता होताच विशाल निकमला सांगलीकरांनी दिलं एकदम कडक सरप्राइज \nVideo : 'बिग बॉस मराठी 3' चा महाविजेता होताच विशाल निकमला सांगलीकरांनी दिलं एकदम कडक सरप्राइज \nबिग बॉस मराठी तीन (Bigg Boss Marathi 3) या पर्वाचा महाविजेता सांगलीचा विशाल निकम ठरला आहे. विशालने बिग बॉस मराठीचा किताब जिंकल्यानंतर सर्व प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.\nजान्हवीचा 11 हाजाराच्या मोनोकिनीमध्ये सिझलिंग लुक, फोटोवर चाहते फिदा\nIndia's Got Talent: 5 वर्षाच्या चिमुकलीनं आईसोबत गायलं 'घर मोरे...'\nलिएंडरसोबत किम शर्माचं बर्थडे सेलिब्रेशन, Beach फोटो शेअर करत म्हणाली..\n'आई कुठे काय करते' फेम अरुंधीतनं शेअर केला बालपणीचा PHOTO\nमुंबई, 29 डिसेंबर- बिग बॉस मराठी तीन (Bigg Boss Marathi 3) या पर्वाचा महाविजेता सांगलीचा विशाल निकम ठरला आहे. विशालने बिग बॉस मराठीचा किताब जिंकल्यानंतर सर्व प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. आता विशाल निकमचे(bigg boss marathi 3 winner vishal nikam ) त्याच्या गावी जंगी स्वागत झाले आहे. याचा व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहे. गावकऱ्यांने विशालचे जोरात स्वागत केले आहे. याचा व्हिडिओ शेअर करत विशाल निकमने म्हटले आहे की, दसरा दिवाळी सणाला बिग बॉस घरात होतो, गावी आल्यावर दिवाळीच साजरी झाली रावं आनंदाची आतिशबाजी 💥⚡ / यावेळी बैलगाडीत उभा राहून विशाल आपल्यावर विशाल प्रेम करणाऱ्या गावकऱ्यांचे आणि चाहत्यांचे ट्रॉफी हातात घेऊन आभार मानात होता. यावेळी विशालच्या डोक्याला फेटा देखील होता.\nविशाल निकम ट्रॉफी जिंकल्यानंतर म्हणाला होता की, तुमची साथ आणि माऊलींचा आशीर्वाद हे बघा काय झालंय..आज मी बिग बॉसची ट्रॉफी जिंकली आहे. महाराष्ट्राच्या सगळ्या प्रेक्षकांचे, माझ्या रसिक मायबापांचे खरच मनापासून आभार मी नेहमीप्रमाणे सांगतो की, आईशप्पथ तुम्ही होता म्हणून मी इथपर्यंत आलो. खूप खूप प्रेम...या गावतल्या पोराल तुमच्या प्रेमामुळे ही बिग बॉस मराठी सीजन तीन ट्रॉफी जगता आली.. आता ही सुरूवात झाली आहे शेवट पण लयभारी होणार आहे. त्यामुळे आता तुम्ही बघाच मी किती फुल एनर्जीने काम करतो. असंच तुमचे प्रेम राहुदे..धन्यवाद आणि लय लव्ह यू....असे म्हणत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. वाचा-Virat vs BCCI वादावर आता अभिनेता शाहिद कपूरनेही दिली प्रतिक्रीया, म्हणाला... विशाल निकमचा मराठी मालिका ते बिग बॉसच्या घऱापर्यंतचा प्रवास विशाल निकमचा जन्म सांगलीतल्या खानापूर येथे एका शेतकरी कुटुंबात 10 फेब्रुवारी 1994 साली झाला. सांगलीतील विटा येथून त्याने भौतिकशास्त्र या विषयातून पदवी घेतली आहे. त्याच्या अभिनय प्रवासाबद्दल सांगायचे तर त्याने मिथुन चित्रपटातून 2018 मधे चित्रपट सृष्टीत पहिले पाऊल टाकले. त्यानंतर त्याने स्टार प्रवाहवरील साता जन्माच्या गाठी या मालिकेत युवराज ही मध्यवर्ती भूमिका साकारली. ही त्याची पहिली मालिका होती. धुमस या मराठी चित्रपटातही तो झळकला आहे. वाचा-'मन झालं बाजिंद'मध्ये नवा ट्वीस्ट, अखेर गुरुजींनी सांगितलेलं भाकीत खरं ठरलं मी नेहमीप्रमाणे सांगतो की, आईशप्पथ तुम्ही होता म्हणून मी इथपर्यंत आलो. खूप खूप प्रेम...या गावतल्या पोराल तुमच्या प्रेमामुळे ही बिग बॉस मराठी सीजन तीन ट्रॉफी जगता आली.. आता ही सुरूवात झाली आहे शेवट पण लयभारी होणार आहे. त्यामुळे आता तुम्ही बघाच मी किती फुल एनर्जीने काम करतो. असंच तुमचे प्रेम राहुदे..धन्यवाद आणि लय लव्ह यू....असे म्हणत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. वाचा-Virat vs BCCI वादावर आता अभिनेता शाहिद कपूरनेही दिली प्रतिक्रीया, म्हणाला... विशाल निकमचा मराठी मालिका ते बिग बॉसच्या घऱापर्यंतचा प्रवास विशाल निकमचा जन्म सांगलीतल्या खानापूर येथे एका शेतकरी कुटुंबात 10 फेब्रुवारी 1994 साली झाला. सांगलीतील विटा येथून त्याने भौतिकशास्त्र या विषयातून पदवी घेतली आहे. त्याच्या अभिनय प्रवासाबद्दल सांगायचे तर त्याने मिथुन चित्रपटातून 2018 मधे चित्रपट सृष्टीत पहिले पाऊल टाकले. त्यानंतर त्याने स्टार प्रवाहवरील साता जन्माच्या गाठी या मालिकेत युवराज ही मध्यवर्ती भूमिका साकारली. ही त्याची पहिली मालिका होती. धुमस या मराठी चित्रपटातही तो झळकला आहे. वाचा-'मन झालं बाजिंद'मध्ये नवा ट्वीस्ट, अखेर गुरुजींनी सांगितलेलं भाकीत खरं ठरलं तसेच विशाल निकमने स्टार प्रवाहवरील जय भवानी जय शिवाजी या ऐतीहासिक मालिकेत शिवा काशिद यांची भूमिका साकारली होती. यानंतर त्याने स्टार ���्रवाहवरील दख्खनचा राजा जोतिबा या पौराणिक मालिकेतील जोतिबाची भूमिका साकारली. यानंतर तो खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या घरात पोहचला. या मालिकेने त्याला एक वेगळी ओळख दिली. या सगळ्या प्रवासात त्याला बिग बॉस मराठी तीसऱ्या पर्वात जाण्याची संधी मिळाली.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\nVideo : 'बिग बॉस मराठी 3' चा महाविजेता होताच विशाल निकमला सांगलीकरांनी दिलं एकदम कडक सरप्राइज \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/bigg-boss-marathi-3-winner-vishal-nikam-first-insta-post-see-video-sp-649378.html", "date_download": "2022-01-23T21:56:09Z", "digest": "sha1:PSJ4ZMATUACGOLRZJZMMQGL4K33VKGJB", "length": 10158, "nlines": 88, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Bigg boss marathi 3 winner vishal nikam first insta post see video sp - सौंदर्या कोण? Bigg Boss Marathi 3 चा महाविजेता झाल्यानंतर तरी विशाल उलगडणार का तो राज.. – News18 लोकमत", "raw_content": "\n Bigg Boss Marathi 3 चा महाविजेता झाल्यानंतर तरी विशाल उलगडणार का तो राज..\n Bigg Boss Marathi 3 चा महाविजेता झाल्यानंतर तरी विशाल उलगडणार का तो राज..\nमराठी बिग बॉस सीजन तीनचा महाविजेता सांगलीचा विशाल निकम (bigg boss marathi 3 winner vishal nikam ) ठरला आहे. ट्रॉफी जिंकल्यानंतर विशाल निकमने पहिली सोशल मीडिया पोस्ट केली आहे.\nजान्हवीचा 11 हाजाराच्या मोनोकिनीमध्ये सिझलिंग लुक, फोटोवर चाहते फिदा\nIndia's Got Talent: 5 वर्षाच्या चिमुकलीनं आईसोबत गायलं 'घर मोरे...'\nलिएंडरसोबत किम शर्माचं बर्थडे सेलिब्रेशन, Beach फोटो शेअर करत म्हणाली..\n'आई कुठे काय करते' फेम अरुंधीतनं शेअर केला बालपणीचा PHOTO\nमुंबई, 27 डिसेंबर- मराठी बिग बॉसचा तीसरा सीजन रविवारी, 26 डिसेंबरला उत्साहात पार पडला. मराठी बिग बॉस सीजन तीनचा महाविजेता सांगलीचा विशाल निकम (bigg boss marathi 3 winner vishal nikam ) ठरला आहे. विशाल निकमने 20 लाख रूपये आणि बिग बॉसची ट्रॉफी जिंकली. यानंतर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. ट्रॉफी जिंकल्यानंतर विशाल निकमने पहिली सोशल मीडिया पोस्ट केली आहे. या पोस्टमुळे तो चर्चेत आला आहे. हा खास व्हिडिओ माझ्या Vishhalians साठी माझ्या वर विशालप्रेम करण्यासाठी चांगभलं... #विशालप्रेम असं म्हणत विशाल निकमने इन्स्टा पोस्ट करत म्हटले आहे की, राम कृष्ण माऊली...आता मी हा व्हिडिओ कशासाठी करत आहेत माहिती आहे का...आज मी हे जे मिळवू शकले आहे ते विशालयनमुळे. माझ्���ावर विशाल प्रेम करणाऱ्यांमुळे. ही ट्रॉफी प्रेक्षक मायाबापाची आहे..धन्यवाद.. चांगभलं... #विशालप्रेम असं म्हणत विशाल निकमने इन्स्टा पोस्ट करत म्हटले आहे की, राम कृष्ण माऊली...आता मी हा व्हिडिओ कशासाठी करत आहेत माहिती आहे का...आज मी हे जे मिळवू शकले आहे ते विशालयनमुळे. माझ्यावर विशाल प्रेम करणाऱ्यांमुळे. ही ट्रॉफी प्रेक्षक मायाबापाची आहे..धन्यवाद.. त्याच्या या व्हिडिओवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तर काहींनी त्याला सौंदर्याचे खरे नाव देखील विचारले आहे. आता सौंदर्या कोण आहे याबद्दल विशाल कधी खुलासा करणार हा देखील प्रश्न पडला आहे. सौंदर्या च खर नाव काय आहे हे आमाला आयकायच आहे..असं चाहते मंडळी विचारत आहेत. वाचा-बिग बॉस मराठीची ट्रॉफी जिंकल्यानंतर विशाल निकमची पहिली प्रतिक्रिया विशालने बिग बॉसच्या घरात त्याची आई भेटायला आल्यानंतर सौंदर्याच्या नावाचा खुलासा केला होता. तेव्हापासून ही सौंदर्या कोण आहे तिचं खरं नाव काय असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे विशाल आता या त्याच्या मैत्रिणीबद्दल चाहत्यांना कधी माहिती करून देणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.\nविशाल निकमचा मराठी मालिका ते बिग बॉसच्या घऱापर्यंतचा प्रवास विशाल निकमचा जन्म सांगलीतल्या खानापूर येथे एका शेतकरी कुटुंबात 10 फेब्रुवारी 1994 साली झाला. सांगलीतील विटा येथून त्याने भौतिकशास्त्र या विषयातून पदवी घेतली आहे. त्याच्या अभिनय प्रवासाबद्दल सांगायचे तर त्याने मिथुन चित्रपटातून 2018 मधे चित्रपट सृष्टीत पहिले पाऊल टाकले. त्यानंतर त्याने स्टार प्रवाहवरील साता जन्माच्या गाठी या मालिकेत युवराज ही मध्यवर्ती भूमिका साकारली. ही त्याची पहिली मालिका होती. धुमस या मराठी चित्रपटातही तो झळकला आहे. तसेच विशाल निकमने स्टार प्रवाहवरील जय भवानी जय शिवाजी या ऐतीहासिक मालिकेत शिवा काशिद यांची भूमिका साकारली होती. यानंतर त्याने स्टार प्रवाहवरील दख्खनचा राजा जोतिबा या पौराणिक मालिकेतील जोतिबाची भूमिका साकारली. यानंतर तो खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या घरात पोहचला. या मालिकेने त्याला एक वेगळी ओळख दिली. या सगळ्या प्रवासात त्याला बिग बॉस मराठी तीसऱ्या पर्वात जाण्याची संधी मिळाली.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n Bigg Boss Marathi 3 चा महाविजेता झाल्यानंतर तरी विशाल उलगडणार का तो राज..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/money/labour-code-rules-7th-pay-commission-central-govt-employees-will-get-earned-leave-upto-300-from-1st-october-check-details-mhjb-580785.html", "date_download": "2022-01-23T20:42:04Z", "digest": "sha1:KVDCOTORM44QQCFTHHJPV6NSBHBBXZOK", "length": 9704, "nlines": 85, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Labour Code: या कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची भेट, वाढीव DA सह 300 सुट्ट्या मिळण्याची शक्यता – News18 लोकमत", "raw_content": "\nLabour Code: या कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची भेट, वाढीव DA सह 300 सुट्ट्या मिळण्याची शक्यता\nLabour Code: या कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची भेट, वाढीव DA सह 300 सुट्ट्या मिळण्याची शक्यता\nLabour Code Rules: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ऑक्टोबरपासून डीएसह 300 Earned Leave ची खूशखबर मिळू शकते.\nतरुणांनो, भारतीय सैन्यात लेफ्टनंट, कॅप्टन आणि मेजर होण्याची सुवर्णसंधी; करा अर्ज\n संरक्षण मंत्रालयात 10 वी, 12 वी उत्तीर्णांसाठी मोठी भरती; करा अप्लाय\n10th Passed Jobs: उमेदवारांनो, ही संधी सोडू नका; Mahatransco चंद्रपूर इथे भरती\nबेरोजगार, गरीबांसाठी केंद्र सरकार योजना आणण्याच्या तयारीत; थेट खात्यात येतील पैस\nनवी दिल्ली, 17 जुलै: जर तुम्ही केंद्र सरकारचे कर्मचारी आहात (Central Government Employees) तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. मोदी सरकारकडून (Modi Government) कर्मचाऱ्यांच्या अर्न्ड लीव्ह (Earned Leave) वाढवल्या जाण्याची शक्यता आहे. मोदी सरकार 1 ऑक्टोबरपासून लेबर कोड लागू करू शकतं. यानंतर कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या 240 वरुन वाढून 300 होऊ शकतात. अलीकडेच लेबर कोड (Labour code) च्या नियमात बदलासंदर्भात कामगार मंत्रालय, लेबर यूनियन आणि उद्योग जगतातील प्रतिनिधींमध्ये कामाचे तास, वार्षिक सुट्ट्या, पेन्शन, पीएफ, टेक होम सॅलरी, निवृत्ती इ. विषयांवर चर्चा झाली होती. ज्यामध्ये कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या अर्न्ड लीव्ह 240 वरून वाढवून 300 करण्याची मागणी करण्यात आली होती. शिवाय पीएफ आणि पगारातही मोठा बदल होऊ शकतो. लेबर कोडचे नियम 1 एप्रिलपासून लागू होणार होते, पण काही राज्य याकरता अद्याप तयार नसल्याने हे नियम लागू झाले नाहीत. हे नियम लागू झाल्यास सरकारी कर्मचाऱ्यांना वाढीव डीएसह हा देखील फायदा मिळू शकतो. हे वाचा-SBI ALERT हे काम केलं नाहीत तर 10000 रुपये दंड भरण्यासाठी राहा तयार 1 ऑक्टोबरपासून वाढू शकतात सुट्ट्या सरकार लेबर कोडच्या नियमात 1 एप्रिल 2021 पासून बदल करू इच्छित होती मात्र राज्यांची तयारी नसल्यामुळे आणि कंपन्यांना एचआर पॉलिसी बदलण्यासाठी अधिक वेळ हवा असल्याने तूर्तास पुढे ढकलण्यात आले आहे. त्यानंतर सरकारकडून लेबर कोडच्या नियमांबाबत 1 जुलैपासून नोटिफाय करण्यात येणार होते मात्र राज्यांनी हे नियम लागू करण्यासाठी वेळ मागितला, ज्यामुळे हा निर्णय 1 ऑक्टोबर पर्यंत पुढे ढकलण्यात आला आहो. आता कामगार मंत्रालय लेबर कोडचे नवे नियम 1 ऑक्टोबरपासून लागू करू इच्छित आहे. संसदेने ऑगस्ट 2019 मध्ये तीन लेबर कोड इंडस्ट्रियल रिलेशन, कामातील सुरक्षा, हेल्थ आणि वर्किंग कंडीशन आणि सोशल सिक्योरिटीसंबंधित नियमात बदल केले होते. हे नियम सप्टेंबर 2020 मध्ये मंजुर करण्यात आले होते. हे नियम आणि लेबर यूनियनच्या मागण्यानुसार 1 ऑक्टोबरपासून 300 अर्जित सुट्ट्या मिळू शकतात. हे वाचा-आवडत नाही आधार कार्डावर असणारा PHOTO हे काम केलं नाहीत तर 10000 रुपये दंड भरण्यासाठी राहा तयार 1 ऑक्टोबरपासून वाढू शकतात सुट्ट्या सरकार लेबर कोडच्या नियमात 1 एप्रिल 2021 पासून बदल करू इच्छित होती मात्र राज्यांची तयारी नसल्यामुळे आणि कंपन्यांना एचआर पॉलिसी बदलण्यासाठी अधिक वेळ हवा असल्याने तूर्तास पुढे ढकलण्यात आले आहे. त्यानंतर सरकारकडून लेबर कोडच्या नियमांबाबत 1 जुलैपासून नोटिफाय करण्यात येणार होते मात्र राज्यांनी हे नियम लागू करण्यासाठी वेळ मागितला, ज्यामुळे हा निर्णय 1 ऑक्टोबर पर्यंत पुढे ढकलण्यात आला आहो. आता कामगार मंत्रालय लेबर कोडचे नवे नियम 1 ऑक्टोबरपासून लागू करू इच्छित आहे. संसदेने ऑगस्ट 2019 मध्ये तीन लेबर कोड इंडस्ट्रियल रिलेशन, कामातील सुरक्षा, हेल्थ आणि वर्किंग कंडीशन आणि सोशल सिक्योरिटीसंबंधित नियमात बदल केले होते. हे नियम सप्टेंबर 2020 मध्ये मंजुर करण्यात आले होते. हे नियम आणि लेबर यूनियनच्या मागण्यानुसार 1 ऑक्टोबरपासून 300 अर्जित सुट्ट्या मिळू शकतात. हे वाचा-आवडत नाही आधार कार्डावर असणारा PHOTO या सोप्या स्टेप्स फॉलो करून करा बदल लेबर यूनियन्सनी पीएफ आणि अर्जित रजा वाढवण्यासंदर्भात मागणी केली होती, त्यावर लवकरच निर्णय येणं अपेक्षित आहे. युनियनशी संबंधित लोकांना अर्न्ड रजेची मर्यादा 240 वरून 300 दिवसांपर्यंत वाढवायची आहे. इमारत व इतर बांधकाम कामगार, पत्रकार आणि कामगार तसंच सिनेमा क्षेत्राशी संबंधित कामगारांसाठी स्वतंत्र नियम तयार करण्याची मागणी सरकारकडे केली जात होती.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\nLabour Code: या कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची भेट, वाढीव DA सह 300 सुट्ट्या मिळण्याची शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.newsdanka.com/politics/devendra-fadnavis-slams-mva-after-bjps-victory-in-sindhudurg-district-bank-election/42316/", "date_download": "2022-01-23T20:32:59Z", "digest": "sha1:Q4ZABZQXHR3PSN5A47FXVWFOSM6EL633", "length": 10672, "nlines": 138, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Devendra Fadnavis Slams Mva After Bjps Victory In Sindhudurg District Bank Election", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरराजकारणसत्तेची अरेरावी झुगारून मतदारांनी लोकशाही निवडली\nसत्तेची अरेरावी झुगारून मतदारांनी लोकशाही निवडली\nवानखेडे ड्रग्जवाल्यांवर कारवाई केलीत, आता भोगा…\nज्ञानदेव आणि अज्ञान देव….\nराज्यातील संघर्ष नाट्याचा तिसरा अंक\nजावेद अख्तर, तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाही\nसिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेवर भाजपचा झेंडा फडकला आहे. भाजपाचा हा विजय म्हणजे राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीला मोठा दणका मानला जात आहे. या विजयामुळे भाजपाच्या गोटात जल्लोषाचे वातावरण आहे. भाजपा नेते कार्यकर्ते ठिकठिकाणी विजयोत्सव साजरा करताना दिसत आहेत. तर त्याचवेळी दुसरीकडे राज्यातील सत्ताधारी ठाकरे सरकारला चिमटा देखील काढताना दिसत आहेत.\nभाजपाच्या या विजयाबद्दल विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावर प्रतिक्रिया देताना ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी या विजयासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे, भाजपा नेते रवींद्र चव्हाण यांच्यासमवेत इतर सर्व भाजपा नेते आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे. तर निवडणूकीत सरकारी यंत्रणेचा गैरवापर करण्यात आल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे. पण असे असून देखील मतदारांनी लोकशाही निवडली असे त्यांनी म्हटले आहे. ट्विटरच्या माध्यमातून फडणवीसांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.\nसमीर वानखेडे यांचा एनसीबी कार्यकाळ संपला; कशी होती त्यांची कारकीर्द\nसिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेवर भाजपचे वर्चस्व\nश्रीनगरमधील चकमकीत जैश-ए-मोहम्मदचे तीन दहशतवादी ठार\nखणखणीत नाणे, नारायण र���णे\nसरकारी यंत्रणेचा गैरवापर, पोलिसी दडपशाही, सत्तेची अरेरावी, मतदारांनी सारे काही झुगारून लोकशाही निवडली.सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय केंद्रीय मंत्री नारायणराव राणे,रवींद्र चव्हाण,सर्व भाजपा नेते,कार्यकर्ते,विजयी उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन केंद्रीय मंत्री नारायणराव राणे,रवींद्र चव्हाण,सर्व भाजपा नेते,कार्यकर्ते,विजयी उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन असे फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. तर महाविकास आघाडीचे तीनही पक्ष रिक्षासारखे आहेत. ते तसेच लढले आणि त्यांचे चिन्हही तेच होते. पण जनतेने त्यांना नाकारले असे फडणवीस म्हणाले.\nदरम्यान या विजयानंतर भाजपा आमदार नितेश राणे यांनीदेखील फेसबुकवर एक पोस्ट करत महाविकास आघाडीवर तोफ डागली आहे. गाडलाच अशा कॅप्शनसह राणे यांनी एक फोटो पोस्ट केला आहे. राणेंनी टाकलेला हा फोटो सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे.\nपूर्वीचा लेखखणखणीत नाणे, नारायण राणे\nआणि मागील लेख‘राज्याचे अर्थमंत्री सिंधुदुर्गात येतात आणि पराभव करून जातात’\nमुंबईच्या गाड्यांवर का पसरली पांढरी चादर\n…हे आहे नेताजींच्या पुतळ्याचे महत्त्व\n‘मी स्वातंत्र्याची भीक स्वीकारणार नाही, स्वातंत्र्य मिळवणार असे म्हणणाऱ्या नेताजींना नमन’\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nमुंबईच्या गाड्यांवर का पसरली पांढरी चादर\n…हे आहे नेताजींच्या पुतळ्याचे महत्त्व\n‘मी स्वातंत्र्याची भीक स्वीकारणार नाही, स्वातंत्र्य मिळवणार असे म्हणणाऱ्या नेताजींना नमन’\nनिवडणूक मतचाचण्यांनी फोडला समाजवादी पक्षाला घाम\n‘बेबी’ चित्रपटातील एंजल आता ओळखताच येणार नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://barshilive.com/anand-somani-as-rsss-barshi-taluka-team-leader/", "date_download": "2022-01-23T21:57:35Z", "digest": "sha1:W44LCLVV5ROHXANYSEW27CN5JIRZOPEJ", "length": 6690, "nlines": 93, "source_domain": "barshilive.com", "title": "RSS च्या बार्शी तालुका संघचालकपदी आनंद सोमाणी", "raw_content": "\nHome स्थानिक बातम्या RSS च्या बार्शी तालुका संघचालकपदी आनंद सोमाणी\nRSS च्या बार्शी तालुका संघचालकपदी आनंद सोमाणी\nRSS च्या बार्शी तालुका संघचालकपदी आनंद सोमाणी\nबार्शी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बार्शी तालुका संघचालकपदी बार्शीतील उद्योजक आनंद नंदकिशोर सोमाणाी यांची नियुक्ती करण्यात आली आहे़. पुणे विभाग संघचालक संभाजी गवारे यांनी सोमाणी यांची नियुक्ती केली.\nयाप्रसंगी जिल्हा प्रचारक सुशांत पांडकर,जिल्हा सहकार्यवाह किरण सुतार, तालुका कार्यवाह मोहन शिरामे व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यापुर्वीचे संघचालक विग़ो बंडेवार यांचे निधन झाल्यापासून हे पद रिक्त होते. सोमाणी हे लहानपणापासून संघाचे स्वयंसेवक आहेत. त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.\nआमच्या फेसबुक पेज ला लाईक करा\nPrevious articleराहुल भड यांना वृद्य सेवा गौरव पुरस्कार जाहीर.\nNext articleसोन्याचे नकली बिस्किट देऊन,दोन तोळे खरे सोने घेवून वृध्द महिलेची फसवणूक: बार्शी तालुक्यातील सासुरे येथील प्रकार\nवृक्ष संवर्धन समिती च्या वतीने गच्चीवरील बाग तसेच परसबाग स्पर्धेच आयोजन\n अलीपुर रोड परिसरातून महिलेचे गंठण भरदिवसा लंपास; २ जणां विरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल\nबार्शी शेअर मार्केट घोटाळा: विशाल फटे याला 10 दिवसांची पोलीस कोठडी; वाचा सविस्तर काय घडले कोर्टात\nवैरागच्या विकासासाठी भूमकर यांच्या पाठीशी ताकद उभी करणार-रोहित पवार\nवृक्ष संवर्धन समिती च्या वतीने गच्चीवरील बाग तसेच परसबाग स्पर्धेच आयोजन\nनिमित्त बार्शीतील कथित शेअर घोटाळ्याचे : रोडपती…. करोडपती…. वाचा सविस्तर-\n अलीपुर रोड परिसरातून महिलेचे गंठण भरदिवसा लंपास; २ जणां विरुद्ध...\nसोलापुरात शेततळ्यात बुडून आईसह दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू\nवैराग मध्ये एक पतिपत्नी विजयी तर एक पतिपत्नी पराभूत\nचिंताजनक: बार्शीत तीन दिवसात २७१ नवे कोरोना रुग्ण सापडले\nराष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष काका साठेंनी झेडपीच्या आवारात लगावली एकाच्या ‘कानाखाली’ |...\nवैराग नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या निरंजन भूमकरांची एकहाती झेंडा-भाजप चार तर शिवसेना...\nबार्शी शेअर मार्केट घोटाळा: विशाल फटे याला 10 दिवसांची पोलीस कोठडी;...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtralokmanch.com/2021/12/03/41st-junior-national-rowing-championship-from-9th-december-in-pune/", "date_download": "2022-01-23T20:46:45Z", "digest": "sha1:NHL5R2GMBJAISG2QJBOCNWE5XCHBFVAS", "length": 7966, "nlines": 100, "source_domain": "maharashtralokmanch.com", "title": "41 वी ज्युनियर राष्ट्रीय रोइंग स्पर्धा 9 डिसेंबरपासून पुण्यात - Maharashtra Lokmanch", "raw_content": "\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने भव्य रोजगार मेळावा संपन्न\nअनुप जलोटा, राहुल देशपांडे यांच्या गायनाने १५ व्या वसंतोत्सवाचा समारोप\nबाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त येरवडा गावात शिवसेना शाखा वार्ता फलकाचे उद्घाटन\nबाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेनेतर्फे पोलिसांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप\nनाना पटोलेंचे वक्तव्य दारुड्या गावगुंडासारखे – चंद्रकांत पाटील\n41 वी ज्युनियर राष्ट्रीय रोइंग स्पर्धा 9 डिसेंबरपासून पुण्यात\nमहाराष्ट्र रोइंग असोसिएशनच्यावतीने आयोजन\nपुणे : महाराष्ट्र रोइंग असोसिएशनच्यावतीने 41 व्या ज्युनिअर नॅशनल रोइंग अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन पुण्यात करण्यात आले आहे. दिनांक 9 ते 12 डिसेंबर दरम्यान सीएमई येथील आर्मी रोइंग नोड येथे ही स्पर्धा होणार आहे. देशभरातली 21 राज्यांचे संघ यामध्ये सहभागी होणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र रोइंग असोसिएशनचे अध्यक्ष कृष्णानंद हेबळेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nयावेळी महाराष्ट्र रोइंग असोसिएशनचे सचिव संजय वळवी, उपाध्यक्ष नरेन कोठारी, आर.आर. देशपांडे उपस्थित होते. स्पर्धेचे उद्घाटन 9 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता महापौर माई ढोरे यांच्या हस्ते होणार आहे.\nसंजय वळवी म्हणाले, कोविडनंतर महाराष्ट्र रोइंग असोसिएशनच्या वतीने प्रथमच राष्ट्रीय स्पर्धा होत आहे. 18 वर्षाखालील वयोगटात स्पर्धा होणार असून सिंगल स्कलर, डबल स्कलर, पेअर आणि फोर स्कलरमध्ये ही स्पर्धा होणार आहे. सकाळी 8 ते 12 च्या दरम्यान तीन दिवस या स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ 12 डिसेंबर रोजी होणार आहे.\nनरेन कोठारी म्हणाले, या स्पर्धेसोबतच वरिष्ठ गट राज्यस्तरीय रोइंग स्पर्धा 4 ते 7 डिसेंबर रोजी होणार आहे. 3 ते 9 जानेवारी दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड चाचणी देखील या स्पर्धेतून होईल.\n← गांधी नावाची किंमत पंतप्रधान मोदींना कळणार नाही – उल्हास पवार\n‘किल्ले राजगड उत्सवात’ ३५५ वा आग्य्राहून सुटका स्मृतिदिन होणार साजरा →\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने भव्य रोजगार मेळावा संपन्न\nअनुप जलोटा, राहुल देशपांडे यांच्या गायनाने १५ व्या वसंतोत्सवाचा समारोप\nबाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त येरवडा गावात शिवसेना शाखा वार्ता फलकाचे उद्घाटन\nबाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेनेतर्फे पोलिसांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप\nनाना पटोलेंचे वक्तव्य दारुड्या गावगुंडासारखे – चंद्रकांत पाटील\nAFC Women’s Asia Cup – चीनचा इराणविरुद्ध दणकेबाज विजय\nपुणेकरांना किंचित दिलासा – रविवारी 6 हजार 299 नवीन कोरोना रुग्ण\nपद्मविभूषण पं बिरजू महाराज यांना नंदकिशोर कल्चरल सोसायटी द्वारे भावपूर्ण श्रद्धांजली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://www.islamdarshan.org/2018/10/blog-post_71.html", "date_download": "2022-01-23T22:34:47Z", "digest": "sha1:QUGOV7GWWG6G6X7YE3G4IVHDDEZIAI6G", "length": 25011, "nlines": 168, "source_domain": "www.islamdarshan.org", "title": "हज आणि उमराह | Islamdarshan", "raw_content": "\nसुबोध कुरआन खंड क्र. १ (पान १ ते १४३).\n\"अल्लाहच्या नावाने, जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे'' १. अल्फातिहा परिचय शीर्षक : या प्रथम सूरहचे (अध्याय) नाव &quo...\nनेतृत्वाचे प्रकार आणि त्यातील फरक\nआणि (आठवण करा) जेव्हा तुमच्या पालनकर्त्याने दूतांना सांगितले की, ’’मी पृथ्वीवर एक खलीफा (माझा प्रतिनिधी) बनविणार आहे.’’ (तेव्हा त्या दुतांनी...\nसटीप मराठी भाषांतर मौलाना सय्यद आला मौदूदी (यांच्या सटीप उर्दू भाषांतरावरून) मराठी भाषांतर अब्दुल जबार कुरैशी कुतुबुद्दिन हुसैन...\nइस्लामच्या मुलभूत आधारस्तंभांपैकी एक हजसुद्धा आहे. हज विशिष्ट दिवसांत काबागृहाला जाऊन विशिष्ट विधी अदा करण्याचे नाव आहे. उमराहमध्ये जवळजवळ हजसारख्याच विधि हजच्या वेळेला सोडून इतर वेळी अदा करण्यात येतात.\nहज व उमराहची मोठी महत्ता वर्णिली गेली आहे. हदीसमध्ये त्याला स्त्रियांचे धर्मयुद्ध (जिहाद) म्हटले गेले आहे. माननीय आयेशा (र) यांनी प्रेषित मुहम्मद (स) यांना विचारले की, ‘‘आम्हीसुद्धा तुम्हा सर्वांबरोबर धर्मयुद्धात सामील होऊ शकतो का\n‘‘तुम्हा स्त्रींयासाठी सर्वांत चांगले व सुंदर धर्मयुद्ध ‘हज्जे मबरूर’ आहे.’’ (बुखारी (किताबुल हज))\nएक अन्य कथनात आहे की, माननीय आयेशा (र) यांनी प्रेषित मुहम्मद (स) यांच्याकडे पृच्छा केली की, ‘‘मला पवित्र कुरआनमध्ये धर्मयुद्धापेक्षा अधिक श्रेष्ठ कार्य दिसत नाही. मग आम्हीसुद्धा तुम्हांसमवेत धर्मयुद्धात (जिहाद) का सामील होऊ नये\n‘‘नाही, तुम्हा लोकांसाठी सर्वश्रेष्ठ व सुंदर धर्मयुद्ध अल्लाहच्या काबागृहाची यात्रा म्हणजे ‘हब्जे मबरूर’ होय.’’ (जी अल्लाहसाठी केली असावी.) (नसाई (किताब मनासिकिल हज))\nअबू हुरैराह (र) यांचे कथन आहे की, प्रेषित मुहम्मद (स) यांनी सांगितले,\n‘‘वृद्ध, लहान मूल, अशक्त व स्त्रीसाठी हज व उमराह ‘जिहाद’ आहे.’’ (मागीलप्रमाणे)\nमाननीय अबू हुरैरा (र) म्हणतात की, प्रेषित मुहम्मद (स) यांच्या समवेत त्यांच्या पवित्र पत्नींनीसुद्धा हज केला होता. प्रेषित मुहम्मद (स) यांच्या नंतर माननीय सौदा (र) यांनी हज केला नाही. दुसऱ्या पवित्र पत्नीं हजला जात असत. (तबकाते इब्ने साद - ८ : ५५)\nहज्जतुलविदाअ (प्रेषित मुहम्मद (स) यांची अंतिम हज यात्रा) मध्ये दहा हजार सहाबींनी (प्रेषित मुहम्मद (स) यांच्या सोबत्यांनी) प्रेषित मुहम्मद (स) यांच्या समवेत हज अदा केला होता. अंदाज येतो की यात महिला सहाबींचीसुद्धा मोठी संख्या होती. उत्साह व आवड इतक्या प्रमाणात होती की, आजारी, गर्भवती व मुले असलेल्या महिलासुद्धा यात सामील झाल्या होत्या.\nजबाआ बिन्ते जुबैर (र) यांनी प्रेषित मुहम्मद (स) यांच्यासमोर निवेदन केले, ‘‘मी हजचा इरादा केला आहे, परंतु मी आजारी आहे.’’ प्रेषित मुहम्मद (स) यांनी सांगितले, ‘‘हज करा. ‘इहराम’ (साध्या पांढऱ्या चादरीचा पोषाख, जो हज यात्रेच्या काळात हाजी लोक परिधान करतात. हे लक्षात असावे की, हजच्या काळात शिवलेले कपडे नेसण्याची मनाई आहे.) असा संकल्प करून बांधा की, महान अल्लाह जेथे रोखील तेथेच ‘इहराम’ काढीन. (बुखारी (किताबुन्नकाह), मुस्लिम (किताबुल हज).\nमाननीय जाबिर (र) म्हणतात की, ‘‘प्रेषित मुहम्मद (स) यांनी हिजरी सन १० मध्ये हजची घोषणा केली. तेव्हा आम्ही सर्वजण हजसाठी रवाना झालो. जेव्हा जुलहुलैफा या ठिकाणी पोचलो तेव्हा तेथे अस्मा बिन्ते उमैस (र) यांना मुहम्मद बिन अबू बकर (र) नावाच्या पुत्राचा जन्म झाला.’’ (मुस्लिम (किताबुल हज), अब दाऊद (किताबुल मनासिक)\nमाननीय अब्दुल्लाह बिन अब्बास (र) म्हणतात की, प्रेषित मुहम्मद (स) ‘रौहा’मध्ये काही स्वारांशी भेटले. त्यांच्यापैकी एका स्त्रीने मूल दाखविले आणि प्रश्न केला की, ‘‘याचा सुद्धा हज होईल का’’ प्रेषित उत्तरले, ‘‘होय, याचासुद्धा हज होईल आणि याचे पुण्य तुम्हाला लाभेल.’’ (मुस्लिम (किताबुल हज), अब दाऊद (किताबुल मनासिक)\nएक अन्सारी महिला उम्मे सिनान हज्जतुलविदाअ (प्रेषितांची अंतिम हज यात्रा) मध्ये सामील होऊ शकल्या नव्हत्या. हजहून परतल्यानतर प्रेषितांनी याचे कारण विचारले. त्या म्हणाल्या, ‘‘���म्हा लोकांजवळ दोनच उंटिणी होत्या. एकावर माझे पति आणि माझा मुलगा हजसाठी गेले. दुसऱ्या उंटिणीकडून जमिनीला जलसिचन करण्याचे काम घेतले जात होते.’’ प्रेषित मुहम्मद (स) म्हणाले, ‘‘बरे तर तुम्ही रमजानच्या महिन्यात उमराह करा. महान अल्लाह हजच्या बरोबरीचे पुण्य प्रदान करील.’’ (बुखारी (अबवाबुल उमरा), मुस्लिम (किताबुल हज)\nआणखी एक महिला ज्यांचे नाव उम्मेमाकल होते, त्यासुद्धा त्यावेळी हजला जाऊ शकल्या नव्हत्या. प्रेषित मुहम्मद (स) यांनी त्यांनासुद्धा रमजान महिन्यात उमरा करावयास सांगितले. (अबू दाऊद (किताबुल मानसिक या घटनेच्या विवरणात मतभेद आहेत. पहा औतुल माबूद - २ : १५०-१५१. असे शक्य आहे की, उपरोक्त दोन्ही कथन एकाच प्रसंगासंबंधी असावेत. जास्त शक्यता अशी आहे की, हे दोन्ही वेगवेगळे प्रसंग असतील. हाफिज इब्ने हजर (र) म्हणतात की, त्या महिलेच्या आडनावात मतभेद असेल अथवा अशाच अनेक घटना घडल्या असंतील आणि हीच गोष्ट अधिक योग्य वाटते. (अल इसाबा फी तमईजिस्सहाबा - ४ : ९९)\nअशा प्रकारे ज्या महिला इच्छा करूनदेखील हजला जाऊ शकल्या नव्हत्या, त्यांना प्रेषित मुहम्मद (स) यांनी उमराह करण्याची प्रेरणा दिली. हजच्या बाबतीत स्त्रियांना सवलती उपलब्ध करुन देणे आणि त्यांच्या अडचणी दूर करण्याचासुद्धा आदेश दिला आहे. स्त्रिया ‘महरम’ (‘महरम’ अशा व्यक्तीला म्हणतात, ज्याच्याशी एखाद्या स्त्रीचा विवाह निषिद्ध अथवा वर्ज्य आहे. जसे भाऊ, चुलता, मामा, आजा, पुत्र वगैरे.) शिवाय हज करू शकत नाहीत. माननीय अब्दुल्लाह बिन अब्बास (र) म्हणतात की, एका माणसाने प्रेषित मुहम्मद (स) यांना सांगितले, ‘‘माझी पत्नी हजला जाऊ इच्छिते आणि मी युद्धात सामील होण्यासाठी माझे नाव नोंदले आहे.’’ प्रेषित मुहम्मद (स) म्हणाले ‘‘तू आपल्या पत्नीसमवेत हजला जा.’’ (बुखारी (अबवाबुल उमरह), मुस्लिम (किताबुल हज))\nस्त्रिया स्वतःकडूनही हज करीत असत व आवश्यक झाल्यास दुसऱ्याकडूनही करीत असत.\nमाननीय अब्दुल्लाह बिन अब्बास (र) म्हणतात की, जुहैना टोळीची एक स्त्री प्रेषित मुहम्मद (स) यांना म्हणाली की, माझ्या आईने हजला जाण्याचा नवस केला होता. परंतु हज करण्यापूर्वीच तिचे देहावसान झाले. मी तिच्यातर्फे हज करू शकते काय प्रेषित मुहम्मद (स) म्हणाले,\n‘‘तिच्यातर्फे हज करा. जर तुमच्या आईवर कर्ज असते, तर तुम्ही ते अदा केले नसते का अल्लाहचेसुद्धा कर��ज अदा करा. अल्लाहचा हा जादा अधिकार आहे की, त्याचे कर्ज अदा केले जावे.’’\nमाननीय फजल बिन अब्बास (र) म्हतात की, खसअम टोळीच्या एका स्त्रीने प्रेषित मुहम्मद (स) यांच्या समोर आपली व्यथा व्यक्त केली,\n‘‘अल्लाहने आपल्या सेवकांवर हज अनिवार्य केले आहे. ही अनिवार्यता माझ्या वडिलांवरदेखील येते. परंतु ते फार वयस्क आहेत. वाहनावर बसू शकत नाहीत. जर मी त्यांच्यातर्फे हज केले तर त्यांचा फर्ज अदा होईल का ’’ ते म्हणाले, ‘‘होय, अदा होईल.’’ (बुखारी (अबवाबुल उमरह), मुस्लिम (किताबुल हज))\nधर्माचरणात कठोरता व सक्ती नापसंत आहे. एका महिलेने हजसंबंधी असाच व्यवहार अवलंबिला तेव्हा प्रेषित मुहम्मद (स) यांनी त्यास मनाई केली.\nउक्बा बिन आमिर जुहनी (र) म्हणतात की, माझ्या बहिणीने नवस केले होते की, मी काबागृहाला पायी जाऊन त्याचे दर्शन घेईन. बहिणीने मला सांगितले की यासंबंधी प्रेषित मुहम्मद (स) यांच्याकडे पृच्छा करावी. मी विचारणा केली तेव्हा प्रेषित मुहम्मद (स) म्हणाले, ‘‘याची गरज नाही.’’ त्यांनी पायीही चालावे व वाहनाचासुद्धा उपयोग करावा. (एका कथनात आहे की, प्रेषित मुहम्मद (स) यांनी या नवसाचे प्रायश्चित्त (करणारा) करण्यास सांगितले.)\nहजच्या प्रवासाला हदीसमध्ये महान अल्लाहच्या मार्गात प्रवास म्हणून संबोधले गेले आहे आणि असेही म्हटले गेले आहे की, महान अल्लाह हाजी लोकांची प्रार्थना स्वीकारतो. म्हणून त्यांच्याकडून प्रार्थना करण्याची प्रेरणा दिली गेली आहे. एका प्रसंगी उम्मे दरदा (र) यांनी माननीय सफवान यांना विचारले की, आपली हजला जाण्याची इच्छा आहे काय त्यांनी सांगितले, ‘‘होय’’ माननीय उम्मे दरदा (र) यांनी त्यांना विनंती केली की, ‘‘आमच्या कल्याणासाठीसुद्धा प्रार्थना करा.’’ ते अशासाठी की प्रेषित मुहम्मद (स) यांनी म्हटले आहे की,\nजो मनुष्य आपल्या भावासाठी त्याच्या अपरोक्ष जी प्रार्थना करतो ती स्वीकारली जाते. त्याच्या उशाशी एक फरिश्ता (देवदूत) त्याच्या प्रार्थनेवर आमीन (असेच होवो) म्हणत असतो. आणि असे म्हणतो की, महान अल्लाहने तुमचेही असेच कल्याण करावे. माननीय सफवान म्हणतात की, मी तेथून निघालो तर माननीय अबू दरदा (र) यांच्याशी भेट झाली. त्यांनीसुद्धा प्रेषित मुहम्मद (स) यांचे असेच कथन असल्याचे सांगितले.\nLabels: स्त्री आणि इस्लाम\nसुबोध कुरआन खंड क्र. १ (पान १ ते १४३).\n\"अल्लाहच्या नावाने, जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे'' १. अल्फातिहा परिचय शीर्षक : या प्रथम सूरहचे (अध्याय) नाव &quo...\nनेतृत्वाचे प्रकार आणि त्यातील फरक\nआणि (आठवण करा) जेव्हा तुमच्या पालनकर्त्याने दूतांना सांगितले की, ’’मी पृथ्वीवर एक खलीफा (माझा प्रतिनिधी) बनविणार आहे.’’ (तेव्हा त्या दुतांनी...\nसटीप मराठी भाषांतर मौलाना सय्यद आला मौदूदी (यांच्या सटीप उर्दू भाषांतरावरून) मराठी भाषांतर अब्दुल जबार कुरैशी कुतुबुद्दिन हुसैन...\n- मुहम्मद फारूक खान - मानवास जीवन मिळाले. त्यास या जीवनाचा अनुभव देखील होतो, मात्र असे लोक बोटावर मोजण्याइतकेच आढळतील ज्यांनी या जीवना...\n- सय्यद अबुल आला मौदूदी या पुस्तिकेत एकेश्वरत्व सोदाहरण स्पष्ट करून सांगण्यात आले आहे आणि मनुष्याच्या विनाशाचे, अन्याय, ...\nएकेश्वरत्व आणि प्रेषित्वाची साक्ष\n``मी साक्ष देतो की, अल्लाहशिवाय कोणीही पूज्य नाही आणि याचीही साक्ष देतो की, आदरणीय मुहम्मद (स.) अल्लाहचे दास आणि पैगंबर आहेत.'' दोन ...\nइद मिलन निमित्त सर्वधर्मीय विचारवंतांचे मौलिक विचार\n'मेराज' चे वास्तव: आदरणीय प्रेषित मुहम्मद (स.) यांना ईश्वरी सान्निध्य आणि मार्गदर्शन\nमुळात असा नियमच आहे की, सत्याच्या विरोधकांचे अत्याचार आपल्या संपूर्ण मर्यादा ओलांडतात आणि अत्याचारपीडितांचा आत्मा तळतळून हाक देतो की, ...\nपारा १ - भाग १ पारा १ - भाग २ पारा १ - भाग ३ पारा २ - भाग १ पारा २ - भाग २ पारा २ - भाग ३...\nरमजान, चंद्रकोर आणि गैरसमज\nमशीद, मदरसे, मुस्लिमांच्या लग्नपत्रिका, काही मुस्लिम देशांचे ध्वज आणि मुस्लिम समाजाचा प्रतीकात्मक उल्लेख करण्यासाठी सर्वसाधारणपणे चंद्रक...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://jalgaonlive.news/infinix-inbook-x1-laptop-will-launch-on-december-8/", "date_download": "2022-01-23T22:53:25Z", "digest": "sha1:JSDZTMCWOMYIFPOJ6ZITKR6YWYWIUQWG", "length": 7094, "nlines": 102, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "13 तास चालणारा लॅपटॉप लॉन्च होणार, किंमतही कमी, ; जाणून घ्या वैशिष्ट्ये | Jalgaon Live News", "raw_content": "\n13 तास चालणारा लॅपटॉप लॉन्च होणार, किंमतही कमी, ; जाणून घ्या वैशिष्ट्ये\nWritten By चेतन पाटील\nकमी किमतीचा लॅपटॉप लॉन्च होणार आहे, 13 तासांपर्यंत फुल चार्जवर चालेल; छान वैशिष्ट्ये जाणून घ्या\n Infinix हा भारतीय बाजारपेठेतील लोकप्रिय ब्रँड आहे. ब्रँडने केवळ स्मार्टफोनच्या विविध श्रेणी सोडल्या नाहीत तर स्मार्ट टीव्ही मार्केटमध्येही प्रवेश केला आहे. Infinix भारतात ���पला पहिला लॅपटॉप अनावरण करण्याची योजना आखत असल्याने त्याची लोकप्रियता मिळवू पाहत आहे. फ्लिपकार्टने जारी केलेल्या टीझर पोस्टरनुसार, Infinix INBook X1 मालिकेतील लॅपटॉप 8 डिसेंबर रोजी लॉन्च केले जातील. InBook X1 ची घोषणा पहिल्यांदा फिलीपिन्समध्ये ऑक्टोबरमध्ये करण्यात आली होती, परंतु यावेळी कंपनी एक नाही तर दोन मॉडेल लॉन्च करणार आहे. ही मालिका Infinix INBook X1 आणि INBook X1 Pro सह सुरू होईल.\nटीझरमध्ये अंदाजे किंमत 30,000 ते 40,000 रुपये असेल असे सुचवले आहे. ते केवळ फ्लिपकार्टवर विकले जाईल.\nInfinix INBook X1 ची प्रमुख वैशिष्ट्ये\nटीझर पोस्टरमध्ये एअरक्राफ्ट-ग्रेड अॅल्युमिनियम फिनिशसह स्लिम आणि लाइट मेटल बॉडी समाविष्ट करण्यासाठी नोटबुक मालिकेचे काही तपशील शेअर केले आहेत. लॅपटॉपमध्ये 55Wh बॅटरी देखील असेल जी 13 तासांपर्यंत व्हिडिओ प्लेबॅकला सपोर्ट करू शकते. कदाचित, सर्वात मनोरंजक पैलू म्हणजे लॅपटॉप नवीनतम विंडोज 11 ऑपरेटिंग सिस्टमवर चालेल. तुम्हाला 512GB पर्यंत NVMe स्टोरेज आणि 16GB पर्यंत RAM देखील मिळेल.\nफिलिपिन्समधील पहिल्या लॉन्चवरून असे दिसून आले आहे की InBook X1 मध्ये 14-इंच फुल-HHD डिस्प्ले 180-डिग्री व्ह्यूइंग अँगल आणि 300 निट्सची कमाल ब्राइटनेस असेल. डिव्हाइस त्याचप्रमाणे टाइप-सी पोर्टवर 65W USB-PD चार्जिंगसाठी समर्थन देते.\nजळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा\nया बातम्या देखील वाचा\nHDFC, SBI नंतर ‘या’ बँकेने ग्राहकांना दिली खुशखबर, व्याजदर वाढवले; तपासा नवीन दर\n१ फेब्रुवारीपासून बदलणार चेक पेमेंट सिस्टम ‘ही’ माहिती द्यावी लागेल, अन्यथा..\nAmazon ची महालूट ऑफर फक्त 250 रुपयांमध्ये खरेदी करा ‘हा’ स्मार्टफोन, आजच संधी मिळवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://jalgaonlive.news/two-youths-were-killed-in-a-two-wheeler-accident/", "date_download": "2022-01-23T21:14:01Z", "digest": "sha1:7YQ72RIGKAPFFJWJWOXTB7PIQIB6UE4H", "length": 6596, "nlines": 97, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "बोहल्यावर चढण्याआधीच काळाने गाठले, दुचाकी अपघातात दोन युवक ठार | Jalgaon Live News", "raw_content": "\nबोहल्यावर चढण्याआधीच काळाने गाठले, दुचाकी अपघातात दोन युवक ठार\nWritten By चेतन वाणी\n एकीकडे लग्नाची बोलणी सुरु असताना त्यातच घाटनांद्रा येथील तरुणावर काळाने क्रूर झडप घातली. दुचाकींच्या झालेल्या समोरा-समोर धडकेत दोन तरुणांचा मृत्यू झाला. त्यात घाटनांद्रा येथील बबलू उर्फ रामेश्वर शेनपडू मोरे (वय २३) तर निलेश लाकडिया बारेला (वय २५) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, या घटनांमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.\nसविस्तर असे की, घाटनांद्रा येथील बबलू उर्फ रामेश्वर शेनपडू मोरे (वय २३,) हा सेंधवा येथून, निलेश लाकडिया बारेला (वय २५,) याला सोबत घेऊन दुचाकीने (क्र.एम.एच.२०-डी.एन.५९६२) येत होता. भडगाव ते पाचोरा दरम्यान मदरशाजवळ समोरून येणार्या दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. यात बबलू उर्फ रामेश्वर शेनपडू मोरे व निलेश लाकडिया बारेला हे दोघे जागीच ठार झाले. तर समोरच्या दुचाकीवर असणार्या तिघे जखमी झाले असून, त्यांनी घटनास्थळावून पळ काढल्याने त्यांची ओळख पटू शकलेली नाही. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच कॉंग्रेसचा तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी अपघातस्थळी धाव घेऊन मृतदेह शासकीय रूग्णालयात पाठविण्याची व्यवस्था केली.\nदरम्यान, मृत बबलू उर्फ रामेश्वर मोरे याच्या विवाहाची बोलणी सुरू होती. मात्र, या अपघातामुळे बोहल्यावर चढण्याआधीच त्याला काळाने गाठले. यामुळे मोरे कुटुंबावर आघात झाला असून परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.\nजळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा\nया बातम्या देखील वाचा\nपाचोऱ्याच्या अल्पवयीन मुलीवर सातारा जिल्ह्यात अत्याचार, बाळाला दिला जन्म, गुन्हा दाखल\nमुलामुलींना स्वरक्षणाचे शिक्षण गरजेचे : डॉ.अश्विन सोनवणे\nनेहरू युवा केंद्रातर्फे नेताजी सुभाषचंद्र बोस, स्व.बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-OCU-mother-post-advertise-after-his-arrogant-son-be-a-gentleman-5042548-NOR.html", "date_download": "2022-01-23T22:11:54Z", "digest": "sha1:VKQZHV5GCIUP4ZYVXHYBZHBEZ2FGX5WB", "length": 6819, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Mother post advertise after his arrogant son be a Gentleman | आईचे सरप्राइज, उद्धटपणा सोडलेल्या मुलाचे जाहिरात लावून केले अभिनंदन - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nआईचे सरप्राइज, उद्धटपणा सोडलेल्या मुलाचे जाहिरात लावून केले अभिनंदन\nन्यूयॉर्क - मुलांना केवळ धाकदपटशा करून समजावण्याऐवजी त्यांच्यासमोर काही उदाहरणे मांडल्यास त्यांना काय करायचे हे समजू शकते. अमेरिकेतील न्यूजर्सीच्या कॅमडॅनमध्ये राहणाऱ्या आवेला आेनील या महिलेचा अनुभव काहीसा असाच आहे. त्यांनी आपल्या उद्धट, डांबरट मुलाला अशा पद्धतीने समजावले की त्याचे वागणे चमत��कारिकपणे बदलले. त्यानंतर बदललेल्या मुलास आईने एक सरप्राइज दिले. हा सुखद धक्का इतरांसाठी नक्कीच अनुकरणीय ठरला.\nआवेला यांना एक दिवस मुलगा अल्जेलॅनी ‘एजे’ याच्या शिक्षिकेचा फोन आला. अल्जेलॅनी १८ वर्षांचा आहे. तो शिक्षिकेसोबत चांगला व्यवहार करत नसल्याची तक्रार करण्यात आली. त्यावर आवेला यांनी मुलाशी रात्री प्रदीर्घ चर्चा केली. आपल्या भूतकाळातील काही गंभीर गोष्टी सांगितल्या. महिलांचा अवमान करण्यात काय चूक असते याची त्यास जाणीव व्हावी म्हणून त्यांनी स्वत:चे उदाहरण दिले. तुझ्या आईशी कोणी गैरवर्तन करत असल्यास कसे वाटेल असे समजावले. त्यानंतर शिक्षिकेने आवेला यांना दोन दिवसांनंतर फोन केला. त्या म्हणाल्या, तुम्ही त्यास काय समजावले मला ठाऊक नाही; परंतु त्याचे वागणे पूर्णपणे बदलले आहे.\nमुलगा अलीकडेच पदवीधर बनला. त्यावर आनंदून गेलेल्या आईने त्यास एक सुखद धक्का दिला. ही गोष्ट इतर पालकांसाठीदेखील नक्कीच शिकण्यासारखी आहे. त्यांनी एजेचे पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्याबद्दल होर्डिंग्ज लावून त्याची स्तुती केली. त्यावर लिहिले, ‘आई आपल्या मुलाला यशस्वी करू शकेलच असे नाही, परंतु मी माझ्या मुलाला सभ्य मुलगा म्हणून तयार केले आहे. कुटुंबावर प्रेम करावे. अभिनंदन.’ एजेने हे होर्डिंग बघितल्यानंतर तो हैराण झाला. तो वारंवार हेच विचारत होता, आई, तू हे कसे काय केलेस एवढे पैसे कशाला खर्च केलेस एवढे पैसे कशाला खर्च केलेस त्यावर सुमारे ४६ हजार रुपये एवढा खर्च झाला. रक्कम मोठी होती; परंतु आवेला यांना पैसा योग्य ठिकाणी खर्च करावा, असे वाटले. उदाहरण निर्माण करा. हाच इतर मातांना संदेश आहे. हे मी करू शकत असेल तर तुम्हाला ते सहज जमू शकते. अनेकांना आपली मुले बंधनात ठेवून सुधारावीत, असे वाटत असते; परंतु वर्तन सुधारण्याच्या इतर पद्धतीही असतात, असे आवेला यांना वाटते.\nबिलबोर्डच्या अनावरणप्रसंगी पत्रकारांनी एजेला विचारले, फलकावरील तुझे छायाचित्र पाहून सांग, तो मुलगा स्वत:बद्दल काही विचार करतोय एजे म्हणाला, एक तरुण जीवन अधिक चांगले करण्याचा प्रयत्न करत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://jalgaonlive.news/reading-of-d-list-at-tamaswadi/", "date_download": "2022-01-23T21:28:15Z", "digest": "sha1:LU3RPTYICOQIX7LQNQ4SXIYJX6CE2T5K", "length": 4775, "nlines": 98, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "तामसवाडी येथे \"ड\" यादीचे वाचन | Jalgaon Live News", "raw_content": "\nतामसवाडी येथे “ड” यादीचे वाचन\nWritten By चेतन वाणी\n तामसवाडी ( ता.रावेर ) येथे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत प्रसिध्द करण्यात आलेली “ड” यादीचे वाचन करण्यात आले.\nसविस्तर वृत्त असे की, रावेर तालुक्यतील गृप ग्रामपंचायत तामसवाडी व बोरखेडा या गावातील प्रसिध्द करण्यात आलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेची “ड” यादीचे वाचन आज ग्रामसेवक सी.व्ही.चौधरी यांनी केले.\nयावेळी सरपंच दिपाली नरेंद्र कोळी, उपसरपंच साजन रमेश चौधरी, सदस्य धनराज देवराम पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी सुकदेव पुंडलिक कोळी, समाधान बळीराम रायमळे, दिपक सुकदेव कोळी, तसेच नरेंद्र प्रकाश कोळी, विनोद गोंडू कोळी, मधुकर शामराव मराठे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.\nजळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा\nया बातम्या देखील वाचा\nमुलामुलींना स्वरक्षणाचे शिक्षण गरजेचे : डॉ.अश्विन सोनवणे\nनेहरू युवा केंद्रातर्फे नेताजी सुभाषचंद्र बोस, स्व.बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन\nपुंडलिक बडगुजर यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/boyfriend-killed-girlfriend-with-the-help-of-two-other-friends-in-gondia-crime-rm-582104.html", "date_download": "2022-01-23T21:09:00Z", "digest": "sha1:HKBL7I3RN7YNAHHI5FTLDJVESBW654FX", "length": 10079, "nlines": 86, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "धक्कादायक! 'लिव्ह इन'मध्ये राहणाऱ्या तरुणीची निर्घृण हत्या; दोन मित्रांसह जंगलात नेलं अन्... – News18 लोकमत", "raw_content": "\n 'लिव्ह इन'मध्ये राहणाऱ्या तरुणीची निर्घृण हत्या; दोन मित्रांसह जंगलात नेलं अन्...\n 'लिव्ह इन'मध्ये राहणाऱ्या तरुणीची निर्घृण हत्या; दोन मित्रांसह जंगलात नेलं अन्...\nया संशोधनानुसार महिला पुरषांकडे भावनिक आकर्षणाने (Emotional Attraction) पाहतात. त्याउलट पुरुष महिलांकडे शारीरिकरित्या (Physically) आकर्षिले जातात. यासंदर्भात याआधीही काही संशोधन झालेले आहेत. संशोधक डॉक्टर स्टीफन व्हाइट (Dr.Stephen White)यांच्यामते वयानुसार पुरुष आणि महिलांच्या गरजा बदलायला लागतात.\nMurder in Gondia: लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये (Live in relationship) राहणाऱ्या तरुणीची तिच्याच प्रियकारनं मित्रांच्या मदतीनं हत्या (Boyfriend Killed Girlfriend) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.\nमुलगी झाली म्हणून पत्नीची हत्या; नवजात बाळाला मृतदेहाशेजारी ठेवून कुटुंबीय फरार\nडॉक्टरची पत्नी कुरिअर बॉयच्या पडली प्रेमात; 2 वर्षे लिव्ह इनमध्ये, नंतर मात्र...\nVideo: केएल राहुलचा रॉकेट थ्र��, कप्तान तेंबा बावुमा दाखवला तंबूचा रस्ता\nकावेबाजीला सुरुवात, रशिया युक्रेनमध्ये Puppet Government बनवत असल्याचा UK चा दाव\nगोंदिया, 20 जुलै: लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये (Live in relationship) राहणाऱ्या तरुणीची तिच्याच प्रियकारनं मित्रांच्या मदतीनं हत्या (Boyfriend Killed Girlfriend) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हत्येच्या घटनेनंतर, पोलिसांनी एक महिन्यानं खूनाची उकल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीसह अन्य दोघांना अटक केली आहे. आरोपींनी मृत तरुणीला जंगलात नेवून तिची निर्घृण हत्या केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास चिचगड पोलीस करत आहेत. खरंतर, 23 जून रोजी गोंदिया जिल्ह्याच्या चिचगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ढासगड याठिकाणी एका अज्ञात तरुणीचा मृतदेह आढळला होता. आरोपींनी गळ्यावर, डोक्यावर धारदार शस्त्रानं वार करत तिची हत्या केल्याचं उघड झालं होतं. पण संबंधित तरुणी नेमकी कोण आणि तिची हत्या कोणी केलं, याच गूढ बनलं होतं. पोलिसांनी मृत तरुणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून तरुणीची ओळख पटवली. यानंतर पोलिसांनी तपास करत प्रियकरासह दोन साथीदारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. हेही वाचा-लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणीचा पोलीस स्टेशनमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा समीर असलम शेख (वय 26, बावलानगर बुटीबोरी) असं अटक केलेल्या प्रियकर तरुणाचं नाव आहे. तर आसिफ शेरखान पठाण (वय 35) आणि प्रफुल पांडुरंग शिवणकर (वय 25) असं अटक केलेल्या अन्य दोन तरुणांची नावं आहे. आरोपी समीर हा मागील काही काळापासून मृत तरुणीसोबत लिव्ह इनमध्ये राहत होता. दरम्यान मृत तरुणीनं समीरकडे लग्नाचा तगादा लावला. पण समीरला लग्न करायचं नव्हतं. हेही वाचा-लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणीचा पोलीस स्टेशनमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा असा काढला काटा... प्रेयसीनं लग्नाचा तगादा लावल्यानं संतापलेल्या समीरनं प्रेयसीचा काटा काढण्याचं ठरवलं. यासाठी त्यानं मित्र आसिफ आणि प्रफुल या दोघांशी संगनमत केलं. यानंतर आरोपी प्रियकरानं फिरण्याच्या बहाण्यानं प्रेयसीला ढासगड येथील जंगलात नेलं. याठिकाणी आरोपीनं आपल्या मित्रांच्या मदतीनं प्रेयसीवर धारदार शस्त्रानं वार केले. यानंतर आरोपींनी पुरावा नष्ट करण्यासाठी तरुणीचा मृतदेह जंगलात ओढून नेऊन टाकला. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे��.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n 'लिव्ह इन'मध्ये राहणाऱ्या तरुणीची निर्घृण हत्या; दोन मित्रांसह जंगलात नेलं अन्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://marathiparenting.firstcry.com/articles/pregnancy-madhe-dokedukhiwar-11-parinamkarak-gharguti-upay-%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A5%A7%E0%A5%A7-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%95-%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AF/?ref=interlink", "date_download": "2022-01-23T21:56:46Z", "digest": "sha1:GFKMLTYENWZGVXP4A4FRVYSLL37HXWZN", "length": 32404, "nlines": 253, "source_domain": "marathiparenting.firstcry.com", "title": "गरोदरपणातील डोकेदुखीवर ११ परिणामकारक घरगुती उपाय | Home Remedies for Headache during Pregnancy in Marathi", "raw_content": "\nदर महिन्याला होणारा बाळाचा विकास\nमोठी मुले (५-८ वर्षे)\nटॉईज, बुक्स अँड स्कुल\nबर्थ डे अँड गिफ्ट्स\nदर महिन्याला होणारा बाळाचा विकास\nमोठी मुले (५-८ वर्षे)\nटॉयज़, बुक्स एंड स्कूल\nबेबी गियर एंड नर्सरी\nHome गर्भारपण प्रसुतीपूर्व काळजी गरोदरपणातील डोकेदुखीवर ११ परिणामकारक घरगुती उपाय\nगरोदरपणातील डोकेदुखीवर ११ परिणामकारक घरगुती उपाय\nगरोदरपणात डोकेदुखीची सामान्य कारणे\nगरोदरपणात डोकेदुखीवर नैसर्गिक उपचार\nगर्भधारणा डोकेदुखी दूर करण्यासाठी अतिरिक्त टिप्स\nगरोदरपणात स्त्री उत्साही तसेच चिंताग्रस्त असते. तिच्या आयुष्यात आनंद घेऊन येणाऱ्या छोट्या बाळाविषयी ती सतत विचार करत असते. गरोदरपणामुळे स्त्रीच्या शरीरात बरेच बदल घडतात तसेच डोकेदुखीमुळे अस्वस्थता येते. होय, गरोदरपणात डोकेदुखीचा अनुभव घेणे म्हणजे आजारपण, मळमळ किंवा थकवा जाणवण्याइतकेच सामान्य आहे. गरोदरपणात डोकेदुखी कोणत्याही वेळी उद्भवू शकते परंतु पहिल्या आणि तिसऱ्या तिमाहीमध्ये ते अधिक सामान्य असते. तुम्ही गर्भवती असल्यास आणि हे लक्षण अनुभवत असल्यास, तुम्ही अर्थातच एखाद्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता किंवा डोकेदुखीसाठी नैसर्गिक उपायांचा पर्याय निवडू शकता.\nगरोदरपणात डोकेदुखीची सामान्य कारणे\nगरोदरपणात,हॉर्मोन्स मध्ये होणारे बदल आणि रक्ताच्या प्रमाणात वाढ झाल्याने डोकेदुखी होऊ शकते. गरोदरपणात डोकेदुखीची ही सर्वात सामान्य कारणे आहेत. परंतु गर्भवती असताना डोकेदुखी होण्याची इतर सुद्धा काही कारणे आहेत.\nगरोदरपणात डोकेदुखीवर नैसर्गिक उपचार\nडोकेदुखीच्या समस्येवर उपाय म्हणून घरगुती उपचारांवर अवलंबून राहणे चांगले आहे कारण डॉक्टरांशी सल्लामसलत केल्यानंतरच औषधे घ्यावीत. याव्यतिरिक्त, बाळांवर औषधांचे संभाव्य दुष्परिणाम आहेत त्याची काळजी घेणे आवश्यक आहे. म्हणूनच, खालील घरगुती उपचार करून पहा आणि आपण कोणतीही औषधे न घेतल्यास डोकेदुखीपासून मुक्त होऊ शकता.\n१. भरपूर पाणी प्या\nहायड्रेटेड राहिल्यास गरोदरपणात डोकेदुखीपासून आराम मिळतो. गरोदरपणात आपल्या शरीरास ऊर्जा मिळण्यासाठी आणि एंजाइम व प्रथिनांचे योग्य रक्ताभिसरण सुनिश्चित करण्यासाठी हायड्रेटेड रहाणे महत्वाचे आहे. डोकेदुखी टाळण्यासाठी दररोज किमान ८ औंस पाणी पिण्याचा प्रयत्न करा.\n२. कोल्ड कॉम्प्रेस वापरा\nगरोदरपणात, डोक्यात वाढलेल्या रक्तवाहिन्यामुळे मायग्रेन होऊ शकते. कोल्ड कॉम्प्रेसमुळे रक्तवाहिन्या घट्ट होऊ शकतात आणि पेशी संकुचित होऊ शकतात आणि त्यामुळे वेदना कमी होण्यास मदत होते. आपल्याला आवडत असल्यास आपण कोल्ड कॉम्प्रेस विकत आणू शकता किंवा आपण घरी कोल्ड कॉम्प्रेस बनवू शकता. ह्यासाठी तुम्हाला फक्त स्वच्छ टॉवेल आणि एक वाटी थंड पाण्याची आवश्यकता असेल. टॉवेल पाण्यात बुडवून घ्या आणि अतिरिक्त पाणी पिळून घ्या. आरामदायी पृष्ठभागावर झोपा आणि टॉवेल आपल्या कपाळावर आणि डोळ्यावर ठेवा आणि हलकेच दाबा. कोल्ड कॉम्प्रेस हे मायग्रेनसारख्या रक्तवहिन्यासंबंधी डोकेदुखीपासून मुक्तता मिळवण्यासाठीचा उपाय म्हणून ओळखले जाते.\n३. हॉट कॉम्प्रेस वापरा\nरक्तवाहिन्या संकुचित झाल्यामुळे रक्ताभिसरण कमी होऊ शकते, त्यामुळे गरोदरपणात डोकेदुखी होऊ शकते. कोल्ड कॉम्प्रेस प्रमाणेच, शेकण्यामुळे रक्तवाहिन्यांचा विस्तार आणि मेंदूमध्ये रक्त प्रवाह वाढवून वेदना कमी होण्यास मदत होते. तणावामुळे होणाऱ्या डोकेदुखीमुळे चांगले उपचार केले जातात. त्यासाठी तुम्हाला स्वच्छ टॉवेल आणि एक वाटी गरम पाण्याची आवश्यकता असेल. टॉवेल गरम पाण्यात भिजवा आणि जास्तीचे पाणी पिळून काढा. कपाळ आणि मानेचा भाग शेका त्यामुळे तुम्हाला आराम मिळेल.\n४. थोडे आले चावून खा\nमळमळण्यावर नैसर्गिक उपाय म्हणून आल्याचा वापर केला जातो. मायग्रेनवर उपचार म्हणून आले वापरले जाते तसेच गरोदरपणात डोकेदुखीवर नैसर्गिक उपाय म��हणून देखील ते कार्य करते. आल्यामुळे प्रोस्टाग्लॅन्डिन्स अवरुद्ध होतात. त्यामुळे ते स्नायूंचे आकुंचन उत्तेजित करतात आणि डोकेदुखी टाळण्यास मदत होते. तुम्ही कच्चे आले खाऊ इच्छित नसल्यास तुम्ही आल्याचा चहा देखील बनवू शकता. आपण आल्याचा चहा कसा तयार करू शकता ते येथे दिलेले आहे.\n१ इंच लांब आलं मूळ (किसलेले)\nकाही पेपरमिंट पाने (चिरलेली)\nमध्यम आचेवर दोन कप पाणी उकळवा, नंतर त्यात किसलेले आले आणि चिरलेली पेपरमिंटची पाने घाला. आणखी पाच मिनिटे उकळी येऊ द्या. गॅस बंद करा आणि एका कपमध्ये पाणी गाळून त्यात अर्धा लिंबू पिळून ढवळून घ्या. आल्याच्या चहामुळे डोकेदुखीपासून तुम्हाला त्वरित आराम मिळेल.\n५. एक झोप घ्या किंवा योग करा\nकधीकधी झोपेचा अभाव डोकेदुखी आणि मायग्रेनला कारणीभूत ठरू शकतो; म्हणूनच जर आपल्याला असे वाटत असेल की झोप कमी झाल्यामुळे तुमचे डोके दुखत असेल तर एक झोप काढा, तुम्हाला बरे वाटेल. जर तुम्हाला जास्त वेळ झोपायचे असेल तर तुम्हाला चांगले वाटेल अशा गोष्टी करा.\nजर तुम्हाला खूप जास्त ताणतणाव जाणवत असेल तर, योगासने करणे चांगले आहे त्यामुळे तुम्हाला बरेच फायदे होतील. योगामुळे तुमचा तणाव कमी होण्यास आणि तुम्हाला झोप येण्यास मदत होईल. गरोदरपणात तुमच्या शरीराला योग्य व्यायाम मिळतो आहे ना हे देखील सुनिश्चित करा.\n६. प्रसुतीपूर्व मसाज करून पहा\nखांदा, मान आणि पाठीचा ताण कमी करण्यासाठी मसाज थेरपिस्टकडे जा. जर थेरपिस्टकडे जाणे तुम्हाला शक्य नसेल तर काही मसाज असे आहेत जे घरी केले जाऊ शकतात. आपल्या मानेच्या खाली आणि मनगटाजवळ हात चोळा. ट्रिगर पॉईंट्सबद्दल जागरूक रहा. अंगठा आणि तर्जनी मधील बिंदू टाळा. त्यामुळे कळा प्रवृत्त होऊ शकतात.\n७. पुदिना तेल वापरा\nपुदिना तेलाचा त्वचेवर थंड प्रभाव पडतो आणि तणाव कमी होतो. पुदिना तेलामुळे डोकेदुखीची संवेदनशीलता देखील कमी होते. आपल्या तळहातावर पुदिना तेलाचे काही थेंब घ्या आणि काही सेकंद आपल्या तळव्यांमध्ये ते चोळा. आपल्या कपाळावर तेल लावा आणि एक मिनिट मालिश करा. सकारात्मक परिणामांसाठी झोपण्याआधी हे करा.\n८. ओमेगा –३ तेल वापरा\nआपल्या आहारात तेलाचा वापर केल्याने सूज कमी होण्यास मदत होते. ओमेगा ३ फॅटी ऍसिड फॅटी फिशमध्ये आढळते आणि त्यामुळे डोकेदुखीची तीव्रता आणि कालावधी कमी होतो. आहारात ऑलिव्ह ऑईल आणि कॅनोला तेलाचा समावेश केल्यास ओमेगा –३ तेलाचा वापर वाढू शकतो. वैकल्पिकरित्या, ओमेगा ३ फॅटी ऍसिडच्या गोळ्या देखील घेतल्या जाऊ शकतात.\n९. लिंबाचा रस प्या\nलिंबाच्या रसाचे असंख्य फायदे आहेत आणि डोकेदुखीशी लढणे हे त्यापैकी एक आहे. लिंबाच्या रसामुळे पोटातील पेटक्यांपासून मुक्तता होते आणि रोगप्रतिकारक शक्ती सुधारते. गरोदरपणामुळे शरीरातील व्हिटॅमिन सीची पातळी कमी होऊ शकते, त्यामुळे डोकेदुखी उद्भवू शकते. लिंबू देखील शरीरातून विषारी पदार्थ बाहेर टाकते आणि त्यामुळे रक्त परिसंचरण सुधारते आणि ते अँटीऑक्सिडेंट म्हणून कार्य करते.\nलिंबाचा रस तयार करण्यासाठी आपल्याला आवश्यक असलेले साहित्य:\nगरम (किंवा उबदार) पाण्याचा ग्लास\nपाण्यात लिंबू पिळून त्यामध्ये थोडे आले घाला, हलवा आणि प्या. गर्भवती असताना घरी डोकेदुखीवर उपचार करण्यासाठी ही एक प्रभावी पद्धत आहे\nलैव्हेंडर तेल त्वचेला आराम देते आणि शांत करते. म्हणून, कपाळावर थोडे तेल मालिश केल्यास वेदना कमी होण्यास मदत होते.\nगर्भधारणा डोकेदुखी दूर करण्यासाठी अतिरिक्त टिप्स\nतुमहाला गरोदरपणात डोकेदुखीपासून आराम मिळण्यासाठी खाली काही टिप्स दिल्या आहेत.\nदिवसभर थोडे खा आणि तुम्ही पुरेशी प्रथिने वापरत असल्याचे सुनिश्चित करा.\nआपल्या आंघोळीच्या पाण्यात एप्सम साल्ट घाला आणि बरे वाटावे म्हणून कोमट पाण्याने अंघोळ घाला.\nआपल्या शरीरावरचा ताणतणाव कमी करण्यासाठी अॅक्यूपंक्चर वापरुन पहा.\nनियमित व्यायाम करा पण तो प्रमाणाबाहेर करू नका.\nकॅफिन टाळा, कारण चहाच्या पानांत किंवा कॉफीच्या बियांत असणाऱ्या उत्तेजक घटकांमुळे देखील डोकेदुखी होऊ शकते.\nसर्वात वाईट परिस्थितीत, इतर कशाचाच उपयोग होत नसल्यास पॅरासिटामॉल टॅबलेट (६५० मिलीग्राम) घेण्याचा विचार करा.\nसर्वसाधारणपणे, ही डोकेदुखी घरात खूप व्यवस्थापित केली जाते, परंतु खालील परिस्थतीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल.\nडोकेदुखी सोबतच अस्पष्ट दृष्टी किंवा उजव्या ओटीपोटात वेदना आणि हात व चेहऱ्यास सूज असल्यास.\nगर्भावस्थेच्या सहा महिन्यांनंतर डोकेदुखी सुरू होते, आणि ते टॉक्सॅमेमिया आणि प्रीक्लेम्पसियाचे लक्षण असू शकते.\nडोकेदुखी ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येकजण वेळोवेळी अनुभवत असतो. तथापि, गरोदरपणात ते गैरसोयीचे प्रमुख कारण असू शकते. वर नमूद केलेले घरगुती उपचार करून पहा, परंतु जर वेदना असह्य झाल्या तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुम्हाला निरोगी आणि सुरक्षित गरोदरपणाची शुभेच्छा\nगरोदरपणात भारतीय पद्धतीचे शौचालय वापरणे सुरक्षित आहे का\nगरोदरपणातील पचनसंस्थेशी संबंधित समस्येवर १२ घरगुती उपाय\nबाळाच्या डोळ्याच्या संसर्गासाठी १० सर्वोत्तम घरगुती उपचार\nपहिल्या तिमाहीदरम्यान लैंगिक संबंध - गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळातील प्रणय\nगरोदर स्त्रियांसाठी २० आरोग्यविषयक टिप्स\nगरोदरपणात घरातील कुठली कामे करावीत आणि कुठली टाळावीत\nगरोदरपणाच्या ७ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन\nमॉर्निंग सिकनेस'साठी सोपे आणि परिणामकारक घरगुती उपाय\nगरोदरपणातील पचनसंस्थेशी संबंधित समस्येवर १२ घरगुती उपाय\nगरोदरपणात तुमच्या बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकणे\nगरोदरपणात होणारी सर्दी: कारणे, लक्षणे आणि उपचार\nगरोदरपणात योनीमार्गातून होणारा स्त्राव\nगरोदरपणात योनीमार्गातून होणारा स्त्राव\nबाळाला पोटात असताना उचकी लागणे - हे सामान्य आहे का\nगरोदर असताना किंवा बाळाला स्तनपान देत असताना कोविड - १९ प्रतिबंधात्मक लस घेणे सुरक्षित आहे का\nगरोदरपणात उच्चरक्तदाबाचे नियमन करण्यासाठी १० नैसर्गिक उपाय\nगरोदरपणात मांडी घालून बसणे (भारतीय पद्धत) सुरक्षित आहे का\nगरोदरपणाच्या १६ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन\nगरोदरपणात डोळे येणे (पिंक आय)\nगरोदरपणात तुमच्या बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकणे\nगरोदरपणात लाळेचे प्रमाण वाढणे\nबाळांना आणि लहान मुलांना होणाऱ्या कांजिण्या\nIn this Articleकांजिण्या म्हणजे कायकांजिण्या हा संसर्गजन्य आजार आहे काकांजिण्या हा संसर्गजन्य आजार आहे काकारणेकांजिण्यांची लक्षणे कांजिण्यांमुळे होणारी गुंतागुंत नागीण कांजिण्या झाल्याचे निदान मुलांमधील कांजिण्यांवर उपचार कसे करावेतकारणेकांजिण्यांची लक्षणे कांजिण्यांमुळे होणारी गुंतागुंत नागीण कांजिण्या झाल्याचे निदान मुलांमधील कांजिण्यांवर उपचार कसे करावेतप्रतिबंध कांजिण्यांची लस कांजिण्यांच्या लसीचे प्रकार तुम्ही बाळाला कांजिण्यांची लस केव्हा दिली पाहिजेप्रतिबंध कांजिण्यांची लस कांजिण्यांच्या लसीचे प्रकार तुम्ही बाळाला कांजिण्यांची लस केव्हा दिली पाहिजेकांजिण्यांची लस सुरक्षित आहे काकांजिण्यांची लस सुरक्षित आह��� काकांजिण्यांच्या लसीचे दुष्परिणाम जर कांजिण्या झाल्या असतील तर मुलाला शाळेत पाठवावे काकांजिण्यांच्या लसीचे दुष्परिणाम जर कांजिण्या झाल्या असतील तर मुलाला शाळेत पाठवावे का इंग्रजीमध्ये अशी म्हण आहे की […]\nभारतामध्ये बाळाचे नियोजन करताना साधारणपणे किती खर्च येतो\nलहान बाळांच्या आणि मुलांच्या सर्दी-खोकल्या दरम्यान आवर्जून दिले पाहिजेत आणि टाळायला हवेत असे अन्नपदार्थ\nभारतीय मुलांची एकमेवाद्वितीय अशी अर्थासहित १५० नावे\nगरोदर असताना किंवा बाळाला स्तनपान देत असताना कोविड – १९ प्रतिबंधात्मक लस घेणे सुरक्षित आहे का\nअंगावरील दुधाचा पुरवठा वाढवण्यासाठी ३१ सर्वोत्तम पदार्थ\nमंजिरी एन्डाईत - July 1, 2020\nतुमचे १६ आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी\nजुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – १० वा आठवडा\nबाळांच्या घसा खवखवण्यावर १० सर्वोत्तम घरगुती उपाय\nभाऊबीजेसाठी ३५ सुंदर शुभेच्छासंदेश, मेसेजेस आणि कोट्स\nह्या संकेतस्थळावरील माहिती ही ढोबळ स्वरूपाची आहे आणि फक्त शिक्षित करण्याच्या हेतूने ती उपलब्ध आहे. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ किंवा संबंधित आरोग्य सेवा प्रदाता ह्यांच्या सल्ल्याला ती पर्यायी ठरू शकत नाही. आपणास स्वतःच्या अथवा आपल्या बाळाच्या किंवा मुलाच्या आरोग्यविषयक शंका असतील तर कृपया आपल्या वैद्यांशी संपर्क साधावा. आपण हे लक्षात घ्यावे की ह्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या संवाद प्रक्रियेला मर्यादा आहेत. तुम्हाला लागणारी मदत किंवा मिळणारा प्रतिसाद हा फक्त लेखकाकडून दिला जातो. पेरेंटिंग.फर्स्टक्राय.कॉम कुठल्याही चुका, वगळलेली माहिती किंवा कुठलेही चुकीचे भाष्य ह्यांची जबाबदारी घेत नाही. हे संकेतस्थळ वापरताना तुम्हाला सर्व अटी व शर्ती बंधनकारक आहेत असे निर्देशीत करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://tarunbharat.com/dailynews/825311", "date_download": "2022-01-23T21:21:26Z", "digest": "sha1:3EFUQ3ECCKA56MACBRF5QIA3SNTFFEHY", "length": 11472, "nlines": 141, "source_domain": "tarunbharat.com", "title": "कोल्हापूर जिल्हय़ात ८ बळी, दिवसभरात १६७ पॉझिटिव्ह – तरुण भारत", "raw_content": "\nसत्संगती ही पाप, ताप व दैन्य दूर करते\nकोल्हापूर जिल्हय़ात ८ बळी, दिवसभरात १६७ पॉझिटिव्ह\nकोल्हापूर जिल्हय़ात ८ बळी, दिवसभरात १६७ पॉझिटिव्ह\nजिल्हय़ात रविवारी कोरोनाने शहरातील साळोखेनगर येथील 63 वर्षीय वृद��धा, हुपरी येथील 52 वर्षीय व्यक्तीचा सीपीआरमध्ये उपचार सुरू असता मृत्यू झाला. इचलकरंजीत चेघांचा तर तळसंदे आणि तासवडेत एकाचा मृत्यू झाला. दिवसभरात कोरोनाने 6 जणांचा मृत्यू झाल्याने कोरोना बळींची संख्या 52 झाली आहे. जिल्हय़ात कोरोना बळींचे अर्धशतक झाले आहे. रात्री 8 वाजेपर्यत 167 पॉझिटिव्ह रूग्ण झाले. त्यामुळे पॉझिटिव्ह रूग्णांची आजपर्यतची संख्या दोन हजार 310 वर गेली. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, त्यांच्या पत्नीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.\nकोल्हापूर शहरात रविवारी सायंकाळपर्यत 25 पॉझिटिव्ह रूग्ण दिसून आले. यामध्ये सम्राटनगर 3, विक्रमनगर 2, कसबा बावडा येथील 2, कदमवाडी 2, हॉस्पिटलमधील दोघे, उभा मारूती चौक शिवाजी पेठ, विश्वकर्मा सोसायटी जवाहरनगर, रेणू प्रेस्टिज शिवाजी उद्यमनगर, संभाजीनगर, मुक्त सैनिक वसाहत,, शिवाजी पार्क, राजारामपुरी, अंबाई टॅक, व्यंकटेश पार्क नागाळा पार्क, ताराबाई पार्क, साने गुरूजी वसाहत, राजाराम चौक वाशी नाका, तेली गल्ली मारूती मंदिर, मंजाई सरपंचवाडा येथील प्रत्येकी 1 रूग्ण पॉझिटिव्ह आला आहे.\nदरम्यान, रात्री 8 वाजता आलेल्या 57 पॉझिटिव्ह रिपोर्टमध्ये शहरातील 13 जणांचा समावेश आहे. यामध्ये कसबा बावडा 2, संभाजीनगर 2, जवाहरनगर 2, शाहूनगर, सरनाईक कॉलनी वाशीनाका, लक्ष्मीपुरीतील हॉस्पिटल, रूईकर कॉलनी आणि ताराबाई पार्क येथील रूग्णांचा समावेश आहे.\nजिल्हय़ात हातकणंगले तालुक्यातील तळसंदे येथील 48 वर्षीय पुरूष, हुपरी येथील 52 वर्षीय पुरूष, इचलकरंजीतील षटकोन चौकातील 55 वर्षीय महिला आणि आवळे गल्लीतील 36 वर्षीय महिला आणि अन्य दोघांचा कोल्हापुरातील साळोखेनगर येथील 62 वर्षीय वृद्धेचा रविवारी कोरोनाने मृत्यू झाला. दिवसभरात कोरोनाने 8 बळी घेतल्याने बळींची संख्या 53 झाली आहे. तासवडे येथील कोरोना र्पॉझिटिव्ह 48 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. तिला उच्च रक्तदाब, किडनी विकार, मधुमेहही होता, अशी माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली.\nशनिवारी रात्रीपासून रविवारी सकाळी 10 वाजेपर्यत 50 जण पॉझिटिव्ह आले. त्यानंतर सायंकाळपर्यत अनुक्रमे 31, 21 आणि 18 असे 70 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. यात शिरोळ तालुक्यातील 4, महापालिका क्षेत्रात 25, करवीर तालुक्यातील 15, चंदगड तालुक्यातील 23, हातकणंगले तालुक्यातील 15, कागल तालुक्यातील 3, पन्हाळा तालुक्यातील 6, गडहिंग्लज तालुक्यातील 8, आज��ा तालुक्यातील 2, भुदरगड तालुक्यातील 2 आणि अन्य जिल्हय़ातील 1 आहे. त्यानंतर आलेल्या 56 जणांत शहरातील 13 पॉझिटिव्ह आहेत.\nरविवारी रात्री 8 पर्यतची आकडेवारी\nदिवसभरातील पॉझिटिव्ह रूग्ण 167\nआतापर्यत एकूण पॉझिटिव्ह रूग्ण 2310\nदिवसभरातील कोरोना बळी 8\nआजपर्यतचे कोरोना बळी 54\nसद्यस्थितीत ऍक्टिव्ह रूग्ण 847\nस्वॅबचे आलेले तपासणी रिपोर्ट 631\nकोल्हापूर : ‘लॉकडाऊन’चा आज पहिला दिवस\nप्रकाश लॉजचा दर्शनी भाग कोसळला\nकोल्हापूर-मुंबई कोयना एक्सप्रेस रविवारपासून धावणार\nकोल्हापूर : मसाई पठाराच्या पायथ्याशी रस्ता खचला\nकोल्हापुरात साडेतीनशे महिलांना 55 लाखांची कोरोना मदत\nखाशाबांची पद्मविभुषण पुरस्कारासाठी शिफारस करणार\nचैत्री पोर्णीमेला जोतीबा यात्रेसाठी पुकळेवाडी वरुन निघालेल्या नंदीचे प्रस्थान थांबवले\nकोल्हापूर : बिद्रीत सख्ख्या भावाचा खुरप्याने वार करुन खून\nगोव्यात काँग्रेस स्थिर सरकार स्थापन करेल – पी चिदंबरम\nमायावतींकडून उमेदवारीत मुस्लिमांना प्राधान्य\nसंकेश्वरात सव्वा लाखाची घरफोडी\nटाटा स्टील स्पर्धेत विदित गुजराथी संयुक्त आघाडीवर\nगोवा विधानसभा : रिपब्लिकनचा काँग्रेसला पाठिंबा\nत्सुनामीनंतर टोंगा देशाला मदतीचा ओघ सुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "http://mr.bricmaker.com/jky7565eiii-iv-4-0-vacuum-extruder-product/", "date_download": "2022-01-23T21:24:28Z", "digest": "sha1:5DDPJY3565FTKOHWUHPKUAIEOCPQTUMI", "length": 12999, "nlines": 234, "source_domain": "mr.bricmaker.com", "title": "चीन जेकेवाय 75 / 65EIII IV-4.0 व्हॅक्यूम एक्सट्रूडर उत्पादक आणि पुरवठादार | ब्रिकमेकर", "raw_content": "\nडबल ग्रुपिंग रोबोट ब्रिक स्टॅक ...\nडबल ग्रुपिंग रोबोट ब्रिक स्टॅकिंग सिस्टम ...\nआवर्त स्टोन रिमूव्हल रोलर\nआवर्त दगड काढण्याची मशीन एक कच्चा माल आहे ...\nबॉक्स फीडर एक प्रकारचे सहाय्यक वाहक आहे ...\nडबल शाफ्ट मिक्सिंग एक्सट्रूडर\nही मिक्सर मोटर 132 / 185KW आहे, सज्ज ...\nजेकेवाय 75 / 65EIII IV-4.0 व्हॅक्यूम एक्सट्रूडर\nहे मॉडेल व्हॅक्यूम एक्सट्रूडर उपकरणे मुख्य आहेत ...\nजेकेवाय 80 / 70-4.0 व्हॅक्यूम एक्सट्रूडर\nहे मॉडेल व्हॅक्यूम एक्सट्रूडर उपकरणे मुख्य आहेत ...\nजेकेवाय 75 / 65EIII IV-4.0 व्हॅक्यूम एक्सट्रूडर\nहे मॉडेल व्हॅक्यूम एक्सट्रूडर उपकरणे मुख्यतः विविध विटा किंवा ब्लॉक्सच्या बाहेर काढण्यासाठी वापरली जातात. आणि हार्ड-प्लास्टिक एक्सट्रूझनसह हेवी-ड्यूटी उपकरणांची एक नवीन पिढी आहे. जे बांधकाम क���रा, लूट, चिकणमाती, माती, चिखल, शेले, कोळसा, राख, गँग आणि इत्यादींच्या कच्च्या मालासाठी उपयुक्त आहे.\nहे मशीन क्लच, रेड्यूसर, अप-लेव्हल डबल-शाफ्ट आंदोलन करणारी एक्सट्रूशन, डाउन-लेव्हल स्क्रू एक्सट्रूशन, व्हॅक्यूम एक्झॉस्ट सिस्टम इत्यादींनी बनलेले आहे. वर आणि खाली पायर्यांची व्यवस्था \"टी\" आकारात केली जाते आणि व्हॅक्यूम पंपिंग सिस्टम मुख्य इंजिनपासून स्वतंत्रपणे व्यवस्था केली जाते आणि सीलबंद पाइपलाइनद्वारे जोडली जाते. या मशीनचे रेड्यूसर कठोर दात पृष्ठभागासाठी एक विशेष गिअरबॉक्स वापरतो, ज्यामुळे दात पृष्ठभागाच्या संपर्क सामर्थ्यात मोठ्या प्रमाणात सुधारणा होते आणि गीअरबॉक्सच्या सर्व्हिस लाइफमध्ये वाढ होते. मुख्य शाफ्ट एक फ्लोटिंग शाफ्ट स्ट्रक्चर स्वीकारते, जे ऑपरेशन दरम्यान हेड स्विंग इंद्रियगोचरवर विजय मिळवते.\nकार्यरत सिद्धांत: एक्सट्रूडरचे अप-स्टेज 160/200 केडब्ल्यू मोटरद्वारे चालविले जाते, वायवीय क्लच चालवत आहे, आणि मिश्रण पूर्ण करण्यासाठी वेग वाढवण्यासाठी, विशेष रिड्यूसरद्वारे अप-स्टेज मिक्सिंग शाफ्टमध्ये प्रसारित करते, मिसळणे, बाहेर काढणे आणि कापणे. चिखल मग ते व्हॅक्यूम बॉक्समध्ये प्रवेश करते आणि व्हॅक्यूम पंपमधून जाते, हवा दूर होते आणि चिखल दाबून चिखल दाबून खाली-स्टेज ऑगरकडे जातो. खाली टप्प्यात एक वायवीय क्लच चालविण्यासाठी 400/450 केडब्ल्यू मोटरद्वारे चालविली जाते, जी हार्ड-दात पृष्ठभागावर रेड्यूसरद्वारे मुख्य शाफ्टमध्ये प्रसारित होते आणि नंतर खालच्या-स्टेज स्क्रू ऑगरने ढकलली जाते आणि त्याद्वारे बाहेर काढले जाते आणि संकुचित केले जाते. शंकूच्या आकाराचे डोके आणि नोजल\nकार्य चिकणमाती किंवा सिंटर्ड वीट / ब्लॉक बनविणे\nकच्चा माल क्ले, माती, चिखल, शेल, कोळसा, राख, गांगू\nकार्यरत तत्त्व व्हॅक्यूम बाहेर काढणे\nअंतिम उत्पादन सॉलिड / पोकळ विट / ब्लॉक, पेव्हर ब्रिक\nसेवा नंतर लाइफ लाँग सर्व्हिस\nडिलिव्हरी सी पोर्ट शांघाय, चीन\nवितरण वेळ 30 दिवस\nकिंमत अटी एक्सडब्ल्यू, एफओबी, डीएएफ, सीएफआर, सीआयएफ\nदेयक अटी टी / टी, एल / सी, डी / पी, वेस्टर्न युनियन, पेपल\nपॅकिंग अटी डॅमप्रूफ, डस्टप्रूफ, क्वेकप्रूफ\nप्रमाणपत्र ब्यूरो वेरिटास, सीई, आयएसओ 90000, ओएचएसएएस 18001\nमागील: जेकेवाय 80 / 70-4.0 व्हॅक्यूम एक्सट्रूडर\nपुढे: यशका रोबोट विट स्टॅकिंग\nडबल ग्रुपिंग रोबोट ब्रिक स्टॅकिंग सिस्टम\nआवर्त स्टोन रिमूव्हल रोलर\nब्रिकमेकर ऑटो ब्रिक प्लांट सोल्यूशन\nआम्ही ब्रिकमेकर व्यावसायिकपणे चिकणमाती (सिंटर्ड) वीट उपकरणे, आर अँड डी, भट्ट आणि ऑटो वीट प्लांट सोल्यूशनसाठी करतो. आपल्याला अधिक आर्थिक लाभ मिळविण्यात मदत करण्यासाठी आणि आपल्या स्वत: च्या जीवन मूल्याची जाणीव करण्यात मदत करण्यासाठी आम्ही ब्रिकमेकर आपल्याला उच्च गुणवत्तेची उपकरणे आणि तंत्रज्ञान द्रावण देऊ करतो\n© कॉपीराइट - 2010-2021: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "http://www.rashtrasahyadri.com/2021/12/blog-post_654.html", "date_download": "2022-01-23T22:19:10Z", "digest": "sha1:GONZBNYDOPL6OOO246SFMWAIPF7PQCSW", "length": 4318, "nlines": 82, "source_domain": "www.rashtrasahyadri.com", "title": "एसटी विलीनीकरण शक्य नाही तर आश्वासन का दिलं? चंद्रकांत पाटील - rashtrasahyadri", "raw_content": "\nHome / National / एसटी विलीनीकरण शक्य नाही तर आश्वासन का दिलं\nएसटी विलीनीकरण शक्य नाही तर आश्वासन का दिलं\nएसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत परखड मत व्यक्त करत सरकारी सेवेत विलीनीकरणाचा प्रत्येकाचा हट्टपूर्ण होणार नसल्याचे नुकतेच अजित पवारांनी स्पष्ट केले. मात्र अजित पवार दादागिरीने एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न रेटण्याचा प्रयत्न करतायत,पण तसं चालत नाही. परखड मतांने सर्वच कामे होत नाहीत असा टोलाही पाटील यांनी पवार यांना लगावला आहे. एसटी विलीनीकरण शक्य नसेल तर आश्वासन का दिलं, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला.\nअटलजींची जयंती आहे आम्ही दीड लाख घरापर्यंत जाणार आहोत. मोदींच्या योजना प्रत्येक घरात सांगणार आहोत, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. अजित पवारांचा परखड पणा सगळीकडे चालणार नाही. विलीनीकरण का होणार नाही ते सांगावं, एसटी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांच्या समकक्ष न्यावं लागणार आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.\nएसटी विलीनीकरण शक्य नाही तर आश्वासन का दिलं\nदर्शनासाठी भाविकांच्या संख्येची मर्यादा वाढवावी : आ. राजळे\nBreaking News : सिव्हिल हॉस्पिटलच्या आयसीयू कक्षाला भीषण आग... 25 रुग्ण होरपळले..\nदडपशाही विरुद्धच्या संघर्षात मी तुमच्या बरोबर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://todmarathi.com/prime-minister-narendra-modis-visit-to-kedarnath-dedication-of-rs-400-crore-schemes/", "date_download": "2022-01-23T21:35:22Z", "digest": "sha1:OZEOY2UOSUHQWHGT6B4OA72LF5VTF6Y5", "length": 10483, "nlines": 159, "source_domain": "todmarathi.com", "title": "पंतप्रधान नरेंद्र मोदींचा केदारनाथ दौरा; ४०० कोटीच्या योजनांचे लोकार्पण", "raw_content": "\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा केदारनाथ दौरा; ४०० कोटीच्या योजनांचे लोकार्पण\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा केदारनाथ दौरा; ४०० कोटीच्या योजनांचे लोकार्पण\nकेदारनाथ: दिवाळीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, शुक्रवारी उत्तराखंडमधील केदारनाथ धाम दौऱ्यावर गेले आहेत. २०१३ मध्ये आलेल्या मोठ्या प्रलयादरम्यान, शंकराचार्यांच्या समाधीचं मोठं नुकसान झालं होतं. यावेळी मोदींनी केदारनाथमधील विकासकामांचा आढावा घेतला.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केदारनाथमध्ये १३० कोटी रुपयांच्या प्रोजेक्टचं उद्घाटन केलं. त्यासोबतच ४०० कोटी रुपयांपेक्षा अधिक विकास कामाचं लोकार्पण केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावेळी उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री तिरथ सिंह रावत आणि विद्यमान मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी उपस्थित होते.\nजय बाबा केदारनाथ अशा घोषणा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संबोधनाची सुरुवात केली. ते म्हणाले की, महाप्रलयामुळे खूप मोठं नुकसानं झालं होतं. येथे येणाऱ्या लोकांना पुन्हा केदारनाथ धाम पहिल्यासारखं होईल का असं वाटत होतं. पण हे पहिल्यापेक्षा चांगलं होईल, असं मला वाटत होतं. रामचरित मानसमध्ये म्हटलंय की, काही अनुभव इतके वेगळे असतात की ते शब्दांत व्यक्त करता येत नाहीत. असाच अनुभव केदारनाथमध्ये येतो.\nPrevious केंद्राने इंधनाचे दर कमी केले, आता राज्य सरकारचं काय \nNext भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी समिति बैठक संपन्न; साधेपणाने राहण्याचा दिला मोदींनी संदेश\nया’ पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर, 10 मार्चला होणार मतमोजणी\nमी जिवंत परतलो, मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा; पंतप्रधान मोदींचा खोचक टोला\nभाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी समिति बैठक संपन्न; साधेपणाने राहण्याचा दिला मोदींनी संदेश\nरोहित पाटील यांच्या खांद्यावर राष्ट्रवादीकडून मोठी जबाबदारी; ‘या’ पदासाठी वर्णी लागण्याची चर्चा\nनेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती राष्ट्रीय सुट्टी म्हणून घोषित करण्याची, ममता बॅनर्जी यांची केंद्राकडे मागणी\nदेसीगर्ल प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांना कन्यारत्न, पोस्ट शेअर करत दिली गोड बातमी\nज्येष्ठ गायिका कीर्���ी शिलेदार यांचं पुण्यात निधन\nनवाब मलिकांविरोधात मानहानीचा दावा दाखल; वानखेडेंच्या वडिलांकडून १.२५ कोटींची मागणी\nतुम्ही काम नाही केलं तर तुमचं मंत्रिपद जाईल; शिवसेनेची नारायण राणेंवर टीका\nमाजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा पुत्र ED च्या रडारवर\nराज्यभरातील ५९ एसटी डेपो बंद; ऐन दिवाळीत मात्र प्रवाशांचे हाल\nपुण्याच्या वाडेश्वर कट्ट्यावर रंगला सर्वपक्षीय दिवाळी फराळ\nया’ पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर, 10 मार्चला होणार मतमोजणी\nमी जिवंत परतलो, मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा; पंतप्रधान मोदींचा खोचक टोला\nभाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी समिति बैठक संपन्न; साधेपणाने राहण्याचा दिला मोदींनी संदेश\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा केदारनाथ दौरा; ४०० कोटीच्या योजनांचे लोकार्पण\nकेंद्राने इंधनाचे दर कमी केले, आता राज्य सरकारचं काय \nकोण आहे हा भारतवंशीय, ज्यांच्यामुळे इंग्लंडच्या पंतप्रधानांचे पद धोक्यात आहे\nभारत २०७० पर्यंत शून्य कर्बउत्सर्जनाचे लक्ष्य गाठेल; पंतप्रधान मोदींची ग्वाही\nन्यूझीलंड कडून पराभवानंतर भारत सेमीफायनल पर्यंत जाईल का \nInd vs NZ:भारताला न्यूझीलंड विरुद्ध जिंकणं आवश्यक अन्यथा…\nपंतप्रधान नरेंद्र मोदी G20 शिखर परिषदेसाठी रोमला रवाना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.newsdanka.com/crime/boy-dead-due-to-coconut-tree-fall-on-head/43458/", "date_download": "2022-01-23T21:04:22Z", "digest": "sha1:DXVJFI73VG2RNSJA7FQ6BO635MRKSAGL", "length": 10845, "nlines": 140, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Boy Dead Due To Coconut Tree Fall On Head", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरक्राईमनामापाया कमकुवत झाल्यामुळे मुलाच्या डोक्यावर कोसळले झाड\nपाया कमकुवत झाल्यामुळे मुलाच्या डोक्यावर कोसळले झाड\nवानखेडे ड्रग्जवाल्यांवर कारवाई केलीत, आता भोगा…\nज्ञानदेव आणि अज्ञान देव….\nराज्यातील संघर्ष नाट्याचा तिसरा अंक\nजावेद अख्तर, तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाही\nअनिरुद्ध मचड या किशोरवयीन मुलाचा अंधेरी (पूर्व) येथे नारळाच्या झाडाखाली चिरडून मृत्यू झाल्याच्या एक दिवसानंतर, पालिकेच्या अंतर्गत अहवालात असे म्हटले आहे की, झाडाचा पाया अंतर्गतरित्या कमकुवत झाला होता त्यामुळे ही दुर्घटना घडली.\nअवर लेडी ऑफ हेल्थ स्कूलचा आठवीचा विद्यार्थी अनिरुद्ध (१३) होता. सहार गावा��� गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास ते पतंग उडवत असताना नारळाचे झाड त्याच्या डोक्यावर पडले. आणि त्याचा मृत्यू झाला. अनिरुद्धचे शुक्रवारी शवविच्छेदन करण्यात आले. आणि त्या अहवालात, अनेक जखमांमुळे मृत्यू झाला असे नमूद केले आहे.\nअनिरुद्धचे वडील सुजित यांनी याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले, संबंधित अधिकाऱ्यांच्या कोणत्याही प्रतिनिधीने चौकशीसाठी कुटुंबाशी संपर्क साधला नाही. आम्हाला अजूनही अपघाताचे कारण माहित नाही. झाडांची देखभाल करणे हे कोणाचे काम होते असा प्रश्न सुजितने उपस्थित केला आहे.\nपुढे ते हेही म्हणाले, ही घटना घडली तेव्हा सुजित घरापासून दूर होता. त्यांचा मुलगा जखमी झाल्याबद्दल त्यांच्या पत्नीने त्यांना फोन केला. त्याच्यासोबतच्या इतर मुलांनी त्याला त्वरित रुग्णालयात नेले.\nशरद पवारांमध्ये दिसतो आशेचा ‘किरण’\nसैन्यदिनानिमित्त लेहमध्ये जगातील सर्वात मोठा राष्ट्रध्वज\nमहेश मांजरेकर म्हणतात, …कोन नाय कोन्चा, चित्रपट १८ वर्षांवरील प्रेक्षकांसाठीच\n…या वादातून महिलेने लहान मुलासह घेतली टॉवरवरून उडी\nपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ” ज्या रस्त्यावर झाड कोसळले तो रस्ता विमानतळ प्राधिकरणाच्या ताब्यात होता. त्यांनी तो मेट्रो लाइन ३ च्या कामासाठी तो एमएमआरसीएलला दिला होता. रस्ता बॅरिकेड करून वाहनांसाठी बंद केला होता.आम्ही विमानतळ प्राधिकरणांना अतिवृद्ध झाडांची छाटणी करण्याची आणि मृत आणि धोकादायक झाडे काढून टाकण्याची विनंती केली आहे.”\nपडलेल्या झाडाचे खोड कुजले होते आणि फांद्या पण मेलेल्या दिसत होत्या. झाडाची मूळसुद्धा कमकुवत दिसत होती. हे सगळं ऑडिटमध्ये ओळखणे अशक्य होते. पडलेले झाड कापून रस्त्यावरून काढण्यात आले आहे, असे एका अहवालात म्हटले आहे.\nपूर्वीचा लेखसैन्यदिनानिमित्त लेहमध्ये जगातील सर्वात मोठा राष्ट्रध्वज\nआणि मागील लेखकसोटी कर्णधार पदावरून विराट कोहली पायउतार\nमुंबईच्या गाड्यांवर का पसरली पांढरी चादर\n…हे आहे नेताजींच्या पुतळ्याचे महत्त्व\n‘मी स्वातंत्र्याची भीक स्वीकारणार नाही, स्वातंत्र्य मिळवणार असे म्हणणाऱ्या नेताजींना नमन’\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nमुंबईच्या गाड्यांवर का पसरली पांढरी चादर\n…हे आहे नेताजींच्या पुतळ्याचे महत्त्व\n‘मी स्वातंत्र्याची भीक स्वीकारणार नाही, स्वातंत्र्य मिळवणार असे म्हणणाऱ्या नेताजींना नमन’\nनिवडणूक मतचाचण्यांनी फोडला समाजवादी पक्षाला घाम\n‘बेबी’ चित्रपटातील एंजल आता ओळखताच येणार नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.newsdanka.com/politics/is-bandra-reclamation-lighting-responsible-for-increase-in-corona-cases/42149/", "date_download": "2022-01-23T22:17:47Z", "digest": "sha1:NZP7UCMORYOQOBNLOVSGKH35MUNKQLUL", "length": 10134, "nlines": 137, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Is Bandra Reclamation Lighting Responsible For Increase In Corona Cases", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरराजकारणबांद्रा रेक्लेमेशनला कोरोना रुग्ण 'वाढविण्याची' सोय\nबांद्रा रेक्लेमेशनला कोरोना रुग्ण ‘वाढविण्याची’ सोय\nवानखेडे ड्रग्जवाल्यांवर कारवाई केलीत, आता भोगा…\nज्ञानदेव आणि अज्ञान देव….\nराज्यातील संघर्ष नाट्याचा तिसरा अंक\nजावेद अख्तर, तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाही\nबांद्रा रेक्लेमेशन येथे नाताळ आणि नव वर्षाचे औचित्य साधून भव्य विद्युत रोषणाई करण्यात आली असून राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून ही वंडरलॅंड साकारण्यात आली आहे. या वंडरलॅंडला भेट देण्यासाठी हजारो नागरिक या ठिकाणी येत आहेत. मात्र, एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे असे म्हटले जात असताना आणि नवनवे निर्बंध लागू करण्यात येत असताना या बेशिस्त गर्दीमुळे कोरोना रुग्ण वाढविण्यासाठी हा प्रयोग चालला आहे की काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.\nबांद्रा रेक्लेमेशन येथील ही भव्य रोषणाई एमएसआरडीसी (MSRDC) आणि जिओ (JIO) यांच्या मदतीने सरकारने केली आहे. राज्यात कोरोना आणि ओमिक्रोन बाधितांची संख्या वाढत असताना या वंडरलॅंडमुळे कोरोना रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. राज्यात खबरदारीचा उपाय म्हणून सरकारने अनेक निर्बंध घातले आहेत. राज्यात रात्री ९ ते सकाळी ६ यावेळेत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. कार्यक्रमांच्या उपस्थितीवरही निर्बंध लावण्यात आले आहेत.\nमालेगाव बॉम्बस्फोट: योगींचे नाव घेण्यास परमबीर सिंग यांनी सांगितले\nपुण्याची डॉक्टर ठरली ‘पॉवर’फुल\nडॉलरच्या बदल्यात चक्क रिन साबणाच्या वड्या\nहे निर्बंध लावलेले असताना दुसरीकडे वंडरलॅंडमध्ये मात्र नागरिक हजारोंच्या संख्येने उपस्थित राहत आहेत. या वंडरलॅंडमध्ये फिरताना सुरक्षित अंतर नागरिक पाळत नसून बहुतांश लोक मास्क न लावता फिरताना दिसत आहेत. देशात ७०० पेक्षा जास्त ओमिक्रोन रुग्णांची नोंद झाली असून राज्यात १६७ रुग्ण आढळले आहेत. अशा परिस्थितीमध्ये एकीकडे लोकांना नियम पाळायला सांगून दुसरीकडे सरकारनेच कोरोनाला आमंत्रण देण्यासाठी वंडरलॅंड सारखे कार्यक्रम आयोजित केले आहेत की काय, असा प्रश्न विचारला जात आहे.\nपूर्वीचा लेख‘मुख्यमंत्र्यांचे पत्र धमकीवजा’\nआणि मागील लेख१२ आमदारांच्या नियुक्तीवरून ठिणगी पडली असेल\nमुंबईच्या गाड्यांवर का पसरली पांढरी चादर\n…हे आहे नेताजींच्या पुतळ्याचे महत्त्व\n‘मी स्वातंत्र्याची भीक स्वीकारणार नाही, स्वातंत्र्य मिळवणार असे म्हणणाऱ्या नेताजींना नमन’\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nमुंबईच्या गाड्यांवर का पसरली पांढरी चादर\n…हे आहे नेताजींच्या पुतळ्याचे महत्त्व\n‘मी स्वातंत्र्याची भीक स्वीकारणार नाही, स्वातंत्र्य मिळवणार असे म्हणणाऱ्या नेताजींना नमन’\nनिवडणूक मतचाचण्यांनी फोडला समाजवादी पक्षाला घाम\n‘बेबी’ चित्रपटातील एंजल आता ओळखताच येणार नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tv9marathi.com/education/cbse-released-class-10-and-12-compartment-and-improvement-exams-date-sheet-check-here-details-512710.html", "date_download": "2022-01-23T21:59:22Z", "digest": "sha1:GYOWTVUYOZLQTGHYSEA3DPOWJQYC3LAI", "length": 18888, "nlines": 255, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nCBSE Compartment Exam: सीबीएसईकडून कंपार्टमेंट परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, परीक्षा ‘या’ तारखेपासून सुरु\nकेंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसई बोर्डानं कंपार्टमेंट परीक्षा 2021 ची डेटशीट जाहीर केली आहे. श्रेणी सुधार, कंपार्टमेंट, खासगी आणि पत्राद्वारे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचं वेळापत्रक सीबीएसई बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbse.nic.in वर अपलोड केलं गेलं आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nनवी दिल्ली: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसई बोर्डानं कंपार्टमेंट परीक्षा 2021 ची डेटशीट जाहीर केली आहे. श्रेणी सुधार, कंपार्टमेंट, खासगी आणि पत्राद्वारे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचं वेळापत्रक सीबीएसई बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbse.nic.in वर अपलोड केलं गेलं आहे. सीबीएसईने बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल 29 जुलै रोजी आणि 10 वीच्या बोर्डाच्या परीक्षेचा निकाल 3 ऑगस्ट 2021 रोजी जाहीर केला होता. सीबीएसईच्या नव्या घोषणेनुसार कंपार्टमेंट परीक्षा 25 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर दरम्यान होणार आहे.\nकंपार्टमेंट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटली\nगेल्या काही वर्षांच्या तुलनेत सीबीएसईची कंपार्टमेंट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 88 टक्के घटली आहे. दहावीसाठी 17 हजार 636 विद्यार्थ्यांना कंपार्टमेंट परीक्षेसाठी निश्चित करण्यात आलं होतं. गेल्या वर्षी ही संख्या 1.5 लाखांपेक्षा अधिक होती. कंपार्टमेंट परीक्षेचा निकाल 30 सप्टेंबर नंतर जाहीर केला जाणार आहे.\nपर्यायी मूल्यांकनावर असमाधानी विद्यार्थ्यांसाठी संधी\nपर्यायी मूल्यांकनाद्वारे तयार करण्यात आलेल्या निकालावर जे विद्यार्थी समाधानी नाहीत ते बोर्डाकडून घेण्यात कंपार्टमेंट परीक्षेला उपस्थित राहू शकतात. बोर्ड 10 वी आणि 12 वी साठी 25 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर 2021 पर्यंत श्रेणी सुधारणा आणि कंपार्टमेंट परीक्षा घेईल. कंपार्टमेंट आणि श्रेणी सुधारणा परीक्षा देश आणि परदेशातील नियुक्त केंद्रांवर घेतली जाणार आहे. कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करुन परीक्षेचं आयोजन करण्यात येणार आहे.\nसीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा कोरोना विषाणू संसर्गामुळं रद्द करण्यात आल्या होत्या. पर्यायी मूल्यांकनानुसार निकाल जाहीर करण्यात आले आहेत. श्रेणी सुधारण्यासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांसांठी नोंदणी प्रक्रिया 10 ऑगस्टपासून सुरु झाल्या आहेत. केवळ 19 विषयांचे पेपर आयोजित केले जाणार आहेत.\nकेंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने 29 जुलै रोजी सीबीएसई 12 वीचा निकाल 2021 जाहीर केला आहे. यंदा सीबीएसई 12 वीचा निकाल 99.37 टक्के लागला आहे. या वर्षी 99.37 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलींनी मुलांपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. मुलींचा न��काल 99.67 टक्के आहे, तर मुलांचा निकाल 99.13 टक्के आहे.\nCBSE 10th Result 2021Declared: सीबीएसईचा दहावीचा निकाल कसा आणि कुठे पाहायचा\nCBSE class 12th Result : सीबीएसईचा बारावीच्या निकालावर असमाधानी विद्यार्थ्यांना दिलासा, ऑफलाईन परीक्षेची घोषणा\nमहाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा एक व दोनचे प्रवेश प्रमाणपत्र जारी\nतुम्हाला सुद्धा IAS आणि PCS व्हायचं असेल तर जाणून घ्या यांच्यातील फरक आणि यांचे मानधन\nपुण्यात आक्रमक विद्यार्थ्यांकडून परीक्षा केंद्रावर राडा ; वाचा संपूर्ण घटना\nMPSC : ऑनलाईन अर्ज प्रणालीत तांत्रिक अडचण,अर्ज करण्याची प्रक्रिया स्थगित, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा मोठा निर्णय\nPune Suicide : पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्याची गळफास घेत आत्महत्या, नैराश्येतून उचलले टोकाचे पाऊल\nMPSC Exam : राज्य सेवा पूर्व परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची माहिती\nमहाराष्ट्र 1 week ago\n‘अनाथांची माय’ सिंधुताई सपकाळ यांचा जीवनप्रवास\nमहाराष्ट्रातील निर्बंधांबाबत अजित पवार नेमकं काय म्हणाले \nमुंबईतील रहिवासी इमारतींसाठी काय आहे नवी नियमावली \nमध्य रेल्वेवर 24 तासांचा मेगाब्लॉक\nVideo : नाना पटोलेंची मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच बावनकुळेंनी पुतळा जाळला, तर दरेकरांचं जोरदार प्रत्युत्तर\nNana Patole : भिवंडीला पुन्हा काँग्रेसचा गड बनवा आणि स्वबळावर काँग्रेसचा झेंडा फडकवा : नाना पटोले\nउद्धव ठाकरे म्हणाले ‘युतीत 25 वर्षे सडली’; मग 2 वर्षात काय कमावलं\nKalyan : रिंग रोड रस्ता बाधितांचे बीएसयुपी प्रकल्पात पुनर्वसन करणार, खासदार श्रीकांत शिंदे यांची माहिती\nSpecial Report | नागपुरात एमपीएससीचा पेपर फुटला, अभाविपचा दावा; आयोग म्हणते असं काही घडलंच नाही, नेमकं काय\nपाकमधील धुळीच्या वादळाने मुंबईकरांची हुडहुडी, गार वाऱ्यांनी मुंबई गारठली, येत्या 48 तासांत अवकाळीची शक्यता\nSpecial Report : पुतळ्यावरून पुन्हा एकदा ‘एमआयएम’-शिवसेनेत जुंपली; जलील अन् खैरेंमध्ये खडाजंगी\nThane : शाळा, महाविद्यालय, रेल्वे स्थानक बाँबने उडविण्याची धमकी; ठाणे पोलीस शाळेला आला ईमेल\nडिसले गुरुजींच्या पीएचडीचा मार्ग मोकळा; अध्यायन रजेच्या अर्जला अखेर मंजुरी\nबिटींग द रिट्रीट मध्ये 70 वर्षांपासून वाजणाऱ्या ‘त्या’ गाण्याची गोष्ट जे यंदा वाजविले जाणार नाही..\nउद्धव ठाकरे म्हणाले ‘युतीत 25 वर्षे सडली’; मग 2 वर्षात काय कमा��लं\nपाकमधील धुळीच्या वादळाने मुंबईकरांची हुडहुडी, गार वाऱ्यांनी मुंबई गारठली, येत्या 48 तासांत अवकाळीची शक्यता\nIND vs SA, 3rd ODI, LIVE Cricket Score: द. आफ्रिकेची भारतावर 4 धावांनी मात, सलग तिसऱ्या सामन्यात भारताचा दारुण पराभव\nVideo : नाना पटोलेंची मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच बावनकुळेंनी पुतळा जाळला, तर दरेकरांचं जोरदार प्रत्युत्तर\n‘राज्यात मुघल पुन्हा कबरीतून अवतारले, ज्वलंत हिंदुत्ववादी मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये वीर टिपूची उद्याने’\nबिटींग द रिट्रीट मध्ये 70 वर्षांपासून वाजणाऱ्या ‘त्या’ गाण्याची गोष्ट जे यंदा वाजविले जाणार नाही..\nJanhvi kapoor | Yellow बिकनीत जान्हवी दिसतेय खास, काय आहे यल्लो बिकनीचा राज\nCorona, Omicron Cases Maharashtra LIVE : संसद भवनातील 875 कर्मचारी पॉझिटीव्ह; उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनाही कोरोनाची लागण\nMaharashtra News Live Update : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांशी संवाद\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tv9marathi.com/latest-news/it-minister-ravi-shankar-prasad-extends-exemption-for-work-from-home-to-it-companies-212948.html", "date_download": "2022-01-23T21:29:21Z", "digest": "sha1:EQ66O4JZNLADUVT5T7PH4V55N6NUO5HW", "length": 17229, "nlines": 245, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nआयटी कंपन्यांना 31 जुलैपर्यंत ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याची सूट, केंद्राची मोठी घोषणा\nआयटी कंपन्यांना नियमांमध्ये हवी असलेली सूट त्यांना देणार असल्याचं आश्वासनही केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिलं. (Ravi Shankar Prasad extends exemption for Work From Home to IT companies)\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nनवी दिल्ली : आयटी आणि बीपीओ कंपन्यांनी कर्मचार्यांना ‘वर्क फ्रॉम होम‘ करण्यास 31 जुलैपर्यंत सूट द्यावी, अशा सूचना केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिल्या. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर होण्याच्या आधीपासूनच आयटी कर्मचारी घरुन काम करत आहेत. (Ravi Shankar Prasad extends exemption for Work From Home to IT companies)\nसध्या एप्रिल अखेरपर्यंत कर्मचार्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याच्या पर्यायाला परवानगी होती. दूरसंचार विभागाने यापूर्वी ही सवलत एक महिन्यापर्यंत वाढवली होती, परंतु प्रसाद यांनी 31 जुलैपर्यंत ही सवलत लागू असल्याचं स्पष्ट केलं. आतापर्यंत जवळपास गेला दीड महिना देशभरातील अनेक आयटी कर्मचारी ‘वर्क फ्रॉम होम’ करत आहेत.\n‘नॅसकॉ��’ या आयटी इंडस्ट्रीतील संघटनेने ही महत्त्वाची मागणी केली होती. महिन्या-महिन्याला मुदतवाढ देण्याऐवजी स्थिर धोरण आणण्याची आवश्यकता असल्याचं ‘नॅसकॉम’चं म्हणणं आहे. आयटी कंपन्यांना नियमांमध्ये हवी असलेली सूट त्यांना देणार असल्याचं आश्वासनही त्यांनी दिलं.\nलॉकडाऊनमध्ये सूट मिळाली, तर कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामावर बोलावू नये, यासाठी रविशंकर प्रसाद यांनी घोषणा केली आहे. इंटरनेटचा वेग कायम ठेवण्यासाठी ‘भारतनेट’ची मदत घेणार असल्याचंही प्रसाद म्हणाले.\n‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यानंतर अनेक कंपन्या चीनपासून दूर जाण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे भारताला मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन भांडवल निर्माण करण्याची संधी असल्याचंही रविशंकर प्रसाद प्रत्येक राज्याच्या माहिती आणि तंत्रज्ञान मंत्र्यांसह झालेल्या ऑनलाईन बैठकीनंतर म्हणाले.\nसरकार भारताकडे कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी अतिरिक्त उपाययोजना करणार का, असे विचारले असता ‘आम्ही कोणत्याही देशाच्या विरोधात नाही, आम्ही फक्त भारताच्या बाजूने आहोत, असं प्रसाद म्हणाले. (Ravi Shankar Prasad extends exemption for Work From Home to IT companies)\nPune Crime | विनाकारणाच्या टेलिमार्केटिंग कॉलचा कंपनीला फटका ; भरपाई म्हणून द्यावे लागले इतके लाख\nफरार मल्ल्या लंडनमधील अलिशान बंगल्यातूनही होणार बेदखल, कर्जबुडव्या मल्ल्याला आणखी एक दणका\nघरच्या घरी कंपोस्ट बनवा अन् 50 टक्के सबसिडी मिळवा; जाणून घ्या पिंपरी महापालिकेची योजना\nEngineering | नागपूरमध्ये अभियांत्रिकी प्रवेशात आयटी, कम्प्युटर फुल्ल; मेकॅनिकल, सिव्हिलमध्ये शुकशुकाट का\nViral : ‘हाच तर स्वर्ग आहे’ रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना काश्मीरनं घातलीय भुरळ, Share केले Photos\nट्रेंडिंग 2 weeks ago\nMahamrityunjaya Mantra Benefits | शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी महामृत्युंजय मंत्राचा जप करा\nअध्यात्म 2 weeks ago\nसैफ अली खानच्या मुलासोबत ही कुणाची मुलगी\nरोहित-जुईलीचा साखरपुडा संपन्न, फोटो सोशल मीडियावर व्हायरल \nपाळणा हलला, देसी गर्ल आई झाली\nया अभिनेत्रींचंं झालं होतं ‘कास्टिंग काऊच’\nठसकेबाज उर्फी जावेदचा हटके अंदाज..\nVideo : नाना पटोलेंची मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच बावनकुळेंनी पुतळा जाळला, तर दरेकरांचं जोरदार प्रत्युत्तर\nNana Patole : भिवंडीला पुन्हा काँग्रेसचा गड बनवा आणि स्वबळावर काँग्रेसचा झेंडा फडकवा : नाना पटोले\nउद्धव ठाकरे म्हणाले ‘युतीत 25 वर्षे सडली’; मग 2 वर्षात काय कमावलं\nKalyan : रिंग रोड रस्ता बाधितांचे बीएसयुपी प्रकल्पात पुनर्वसन करणार, खासदार श्रीकांत शिंदे यांची माहिती\nSpecial Report | नागपुरात एमपीएससीचा पेपर फुटला, अभाविपचा दावा; आयोग म्हणते असं काही घडलंच नाही, नेमकं काय\nपाकमधील धुळीच्या वादळाने मुंबईकरांची हुडहुडी, गार वाऱ्यांनी मुंबई गारठली, येत्या 48 तासांत अवकाळीची शक्यता\nSpecial Report : पुतळ्यावरून पुन्हा एकदा ‘एमआयएम’-शिवसेनेत जुंपली; जलील अन् खैरेंमध्ये खडाजंगी\nThane : शाळा, महाविद्यालय, रेल्वे स्थानक बाँबने उडविण्याची धमकी; ठाणे पोलीस शाळेला आला ईमेल\nडिसले गुरुजींच्या पीएचडीचा मार्ग मोकळा; अध्यायन रजेच्या अर्जला अखेर मंजुरी\nबिटींग द रिट्रीट मध्ये 70 वर्षांपासून वाजणाऱ्या ‘त्या’ गाण्याची गोष्ट जे यंदा वाजविले जाणार नाही..\nउद्धव ठाकरे म्हणाले ‘युतीत 25 वर्षे सडली’; मग 2 वर्षात काय कमावलं\nपाकमधील धुळीच्या वादळाने मुंबईकरांची हुडहुडी, गार वाऱ्यांनी मुंबई गारठली, येत्या 48 तासांत अवकाळीची शक्यता\nIND vs SA, 3rd ODI, LIVE Cricket Score: द. आफ्रिकेची भारतावर 4 धावांनी मात, सलग तिसऱ्या सामन्यात भारताचा दारुण पराभव\nVideo : नाना पटोलेंची मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच बावनकुळेंनी पुतळा जाळला, तर दरेकरांचं जोरदार प्रत्युत्तर\n‘राज्यात मुघल पुन्हा कबरीतून अवतारले, ज्वलंत हिंदुत्ववादी मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये वीर टिपूची उद्याने’\nबिटींग द रिट्रीट मध्ये 70 वर्षांपासून वाजणाऱ्या ‘त्या’ गाण्याची गोष्ट जे यंदा वाजविले जाणार नाही..\nJanhvi kapoor | Yellow बिकनीत जान्हवी दिसतेय खास, काय आहे यल्लो बिकनीचा राज\nCorona, Omicron Cases Maharashtra LIVE : संसद भवनातील 875 कर्मचारी पॉझिटीव्ह; उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनाही कोरोनाची लागण\nMaharashtra News Live Update : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांशी संवाद\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tv9marathi.com/politics/bjp-state-president-chandrakant-patil-exclusive-interview-answer-on-medha-kulkarnis-ticket-mlc-election-219175.html", "date_download": "2022-01-23T22:30:47Z", "digest": "sha1:7EH6O7GHBIXVGOF7DZQ5Q7PDS7PJOFDG", "length": 19842, "nlines": 250, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nमाझं तिकीट, माझा मतदारसंघ हिसकावला, असं माझं काही नसतं, सगळं पक्षाचं असतं : चंद्रकांत पाटील\nभाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेच्या तिकीटावरुन (Chandrakant Patil on Medha Kulkarni) पक्षाची भूमिका स्पष्ट केली.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेच्या तिकीटावरुन (Chandrakant Patil on Medha Kulkarni) पक्षाची भूमिका स्पष्ट केली. टीव्ही 9 मराठीशी बोलताना चंद्रकांत पाटलांनी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, मेधा कुलकर्णी यांना तिकीट का दिलं नाही, याबाबत रोखठोक भूमिका मांडली.\n“एकनाथ खडसे यांना पक्षाने खूप काही दिलं आहे, त्यांच्यावर अन्याय झाला असं म्हणता येणार नाही. पंकजा मुंडे समजूतदार आहेत, विधानसभेनंतर लगेचच परिषदेचं तिकीट केंद्राने नाकारलं असेल. तर बावनकुळेंना तिकीट का मिळालं नाही याबाबत आम्ही हैराण आहोत,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले. (Chandrakant Patil on Medha Kulkarni)\nमेधा कुलकर्णींना तिकीट का नाही\nयावेळी चंद्रकांत पाटलांनी भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्या तिकिटाबाबतही भाष्य केलं. मेधा कुलकर्णी यांना विधानपरिषदेचं आश्वासन देऊनही तिकीट का मिळालं नाही याबाबतची विचारणा केली. त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले,\n“राजकीय पक्षांमध्ये आणि दुर्दैवाने भाजपमध्येसुद्धा माझं तिकीट हा शब्द विकसित झाला तो धोकादायक आहे. तिकीट तुझं नाही, तिकीट पक्षाचं, पक्ष तुला तिकीट देतो. त्यामुळे माझं तिकीट हिसकावून घेतलं, माझी विधानसभा काढून घेतली, असं माझ्या नावाचं काही नसतं. पार्टीने मेहनत करुन पक्ष वाढवलेला असतो, तुमचंही त्यामध्ये योगदान असतं. तुम्ही त्यावेळी उपलब्ध असलेल्यांमध्ये चांगले म्हणून तुम्हाला तिकीट मिळतं. पुढच्या वेळेला उपलब्ध असलेल्यांमध्ये दुसरा चांगला असेल तर त्याला मिळतं. ज्यावेळी तुम्ही नाराज होता त्यावेळी तुम्हाला सांगितलं जातं की काही ना काही तरी करु, तो करण्याचा प्रयत्न होत असतो”\nयावेळी चंद्रकांत पाटलांनी एक उदाहरणही दिलं. “समजा तुम्हाला ७० हजार पगार आहे, तुमच्या नवऱ्यालाही ७० हजार पगार आहे, म्हणजे महिन्याला १ लाख ४० हजार रुपये उत्पन्न असेल आणि खर्च २ लाख असेल तर त्यावेळी तुम्ही मुलाला म्हणता, पुढच्या महिन्यात तुला शर्ट घे, या महिन्यात सासूबाईंची साडी आधी घेऊ. १ लाख ४० हजारामध्ये २ लाखाचा खर्च भागवता येत नाही. तसं जागा ४ आणि इच्छुक ४०, त्यामुळे कोणाला तरी ना���ी असं होणारच. न्यायाची व्याख्याच अशी आहे की एकाला न्याय आणि दुसऱ्यावर अन्याय. तुम्ही माझ्याविरोधात कोर्टात गेला तर तुम्हाला न्याय मिळतो म्हणजे माझ्यावर अन्याय होणारच ना दोघांनाही न्याय कसा मिळणार दोघांनाही न्याय कसा मिळणार\nवाचा : चंद्रकांत पाटील Exclusive | विधानसभेनंतर लगेच विधानपरिषद तिकीट दिलं नसेल, पंकजा मुंडे मॅच्युअर्ड : चंद्रकांत पाटील\nत्यामुळे मी गमतीने म्हणतो, आमच्या कोल्हापुरात महापौरपदासाठी तीन तीन महिन्याचे तुकडे केलेत. तीन महिन्याने महापौर बदलतो. तसं विधानपरिषदेला तीन तीन महिन्याचे तुकडे करा. म्हणजे अधिकाधिक लोकांना समाधानी करता येईल. म्हणजे आताच ४ जागांचे ९६ तुकडे झाले असते. एकाचे २४ आणि ४ चे ९६ तुकडे होतील, सर्वांना आमदारकी देता येईल आणि तीन महिन्यानंतर माजी आमदार असं व्हिजिटिंग कार्डवर लिहिता येईल, आता याशिवाय मला पर्याय दिसत नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.\n7 वेळा आमदारकी, सुनेला खासदारकी, मुलीला तिकीट, मुलाला उमेदवारी, नाथाभाऊंना आणखी काय हवं\nचंद्रकांत पाटील Exclusive | विधानसभेनंतर लगेच विधानपरिषद तिकीट दिलं नसेल, पंकजा मुंडे मॅच्युअर्ड : चंद्रकांत पाटील\nउद्धव ठाकरे म्हणाले ‘युतीत 25 वर्षे सडली’; मग 2 वर्षात काय कमावलं\n‘राज्यात मुघल पुन्हा कबरीतून अवतारले, ज्वलंत हिंदुत्ववादी मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये वीर टिपूची उद्याने’\nUddhav Thackeray Speech : 25 वर्ष युतीत सडली मग 2 वर्षात शिवसेना वाढली का, प्रवीण दरेकर यांचा सवाल\nUddhav Thackreay | सीमोल्लंघन केलं असतं तर आज देशात सेनेचा पंतप्रधान असता\nशिवसेनेची 25 वर्ष युतीत सडली, उद्धव ठाकरेंचा भाजपावर जोरदार हल्लाबोल\n‘आम्ही भाजपला सोडलं, हिंदुत्वापासून दूर गेलो नाहीत’, भाजपच्या टीकेला उद्धव ठाकरेंचं जोरदार प्रत्युत्तर\nसैफ अली खानच्या मुलासोबत ही कुणाची मुलगी\nरोहित-जुईलीचा साखरपुडा संपन्न, फोटो सोशल मीडियावर व्हायरल \nपाळणा हलला, देसी गर्ल आई झाली\nया अभिनेत्रींचंं झालं होतं ‘कास्टिंग काऊच’\nठसकेबाज उर्फी जावेदचा हटके अंदाज..\nVideo : नाना पटोलेंची मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच बावनकुळेंनी पुतळा जाळला, तर दरेकरांचं जोरदार प्रत्युत्तर\nNana Patole : भिवंडीला पुन्हा काँग्रेसचा गड बनवा आणि स्वबळावर काँग्रेसचा झेंडा फडकवा : नाना पटोले\nउद्धव ठाकरे म्हणाले ‘युतीत 25 वर्षे सडली’; मग 2 वर्षात काय कमावलं\nKalyan : रिंग रोड रस्ता बाधितांचे बीएसयुपी प्रकल्पात पुनर्वसन करणार, खासदार श्रीकांत शिंदे यांची माहिती\nSpecial Report | नागपुरात एमपीएससीचा पेपर फुटला, अभाविपचा दावा; आयोग म्हणते असं काही घडलंच नाही, नेमकं काय\nपाकमधील धुळीच्या वादळाने मुंबईकरांची हुडहुडी, गार वाऱ्यांनी मुंबई गारठली, येत्या 48 तासांत अवकाळीची शक्यता\nSpecial Report : पुतळ्यावरून पुन्हा एकदा ‘एमआयएम’-शिवसेनेत जुंपली; जलील अन् खैरेंमध्ये खडाजंगी\nThane : शाळा, महाविद्यालय, रेल्वे स्थानक बाँबने उडविण्याची धमकी; ठाणे पोलीस शाळेला आला ईमेल\nडिसले गुरुजींच्या पीएचडीचा मार्ग मोकळा; अध्यायन रजेच्या अर्जला अखेर मंजुरी\nबिटींग द रिट्रीट मध्ये 70 वर्षांपासून वाजणाऱ्या ‘त्या’ गाण्याची गोष्ट जे यंदा वाजविले जाणार नाही..\nउद्धव ठाकरे म्हणाले ‘युतीत 25 वर्षे सडली’; मग 2 वर्षात काय कमावलं\nपाकमधील धुळीच्या वादळाने मुंबईकरांची हुडहुडी, गार वाऱ्यांनी मुंबई गारठली, येत्या 48 तासांत अवकाळीची शक्यता\nIND vs SA, 3rd ODI, LIVE Cricket Score: द. आफ्रिकेची भारतावर 4 धावांनी मात, सलग तिसऱ्या सामन्यात भारताचा दारुण पराभव\nVideo : नाना पटोलेंची मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच बावनकुळेंनी पुतळा जाळला, तर दरेकरांचं जोरदार प्रत्युत्तर\n‘राज्यात मुघल पुन्हा कबरीतून अवतारले, ज्वलंत हिंदुत्ववादी मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये वीर टिपूची उद्याने’\nबिटींग द रिट्रीट मध्ये 70 वर्षांपासून वाजणाऱ्या ‘त्या’ गाण्याची गोष्ट जे यंदा वाजविले जाणार नाही..\nJanhvi kapoor | Yellow बिकनीत जान्हवी दिसतेय खास, काय आहे यल्लो बिकनीचा राज\nCorona, Omicron Cases Maharashtra LIVE : संसद भवनातील 875 कर्मचारी पॉझिटीव्ह; उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनाही कोरोनाची लागण\nMaharashtra News Live Update : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांशी संवाद\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.xn--o1b9cvaax0ccb6cdq7mb.com/%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%B2", "date_download": "2022-01-23T20:36:15Z", "digest": "sha1:EVVQGG4PGMRZ5YLNH5OMDL3VN57EEWJH", "length": 4367, "nlines": 97, "source_domain": "www.xn--o1b9cvaax0ccb6cdq7mb.com", "title": "House cleaning services needed in चौल? Easily find affordable cleaners near चौल | free of charge", "raw_content": "\nकाम सहज शोधासामान्य प्रश्नगोपनीयता धोरणसंपर्कJuan Pescador\nसोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवारी\nस्वच्छता बाथरूम आणि डब्ल्यूसी स्वयंपाकघर व्हॅक्य��मिंग आणि मोपिंग विंडो साफ करणे इस्त्री कपडे धुऊन मिळण्याचे ठिकाण हँग करीत आहे कपडे धुऊन मिळण्याचे ठिकाण करत आहे आवराआवर करणे, व्यवस्थित ठेवणे, निटनेटके ठेवणे बेड बनविणे खरेदी रेफ्रिजरेटर आणि ओव्हन साफ करणे बेबीसिटींग\nमराठी इंग्रजी फ्रेंच जर्मन इटालियन स्पॅनिश\nधुम्रपान निषिद्ध हानी झाल्यास स्व-रोजगार आणि विमा ड्रायव्हिंग लायसन्स आहे चांगल्या वर्तनाचे प्रमाणपत्र आहे शिफारस किंवा संदर्भ पत्र आहे\nचौलघरगुती मदतीसाठी शोधत आहात येथे चौल पासून घरगुती मदतनीसांना भेटा. आपल्यासाठी योग्य मदतनीस शोधण्यासाठी आपली प्राधान्ये सेट करा.\nनियम आणि अटीगोपनीयता धोरण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"}
+{"url": "https://barshilive.com/corona-report-of-82-people-in-solapur-rural-district-on-sunday-positive-four-deaths/", "date_download": "2022-01-23T22:45:07Z", "digest": "sha1:77DHX7U7E2WKNZHRWIXQADBZU3XKLJU2", "length": 9593, "nlines": 107, "source_domain": "barshilive.com", "title": "सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात रविवारी 82 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह; चार मृत्यू", "raw_content": "\nHome आरोग्य सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात रविवारी 82 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह; चार मृत्यू\nसोलापूर ग्रामीण जिल्ह्यात रविवारी 82 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह; चार मृत्यू\nसोलापूर: आज रविवारी दि.13 डिसेंबर रोजी ग्रामीण भागातील 82 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 51 पुरुष तर 31 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 85 आहे. यामध्ये पुरुष 58 तर 27 महिलांचा समावेश होतो . आज 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.\nआज एकूण 2802 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 2720 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.\nआमच्या फेसबुक पेज ला लाईक करा\nसोलापूर जिल्ह्यातील आज पर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 36 हजार 922 इतकी झाली आहे. यामध्ये 22877 पुरुष तर 14045 महिला आहेत.\nमाळशिरस येथील नातेपुते भागातील 69 वर्षांची पुरुष, तर मोहोळ तालुक्यातील अंकोली गावातील 75 वर्षांचे पुरुष त्याच सोबत अक्कलकोट येथील वागदरी येथील 60 वर्षांचे पुरुष आणि बार्शी येथील रुई भागातील 54 वर्षांचे पुरुष या चौघा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे मृत्यूचे सत्र कधी थांबणार असा प्रश्न ग्रामीण भागातील नागरिकांमधून विचारला जात आहे.\nआज पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 1085 जणांचा मृत्यू झाला आहे यात 783 पुरुष तर 302 महिलांचा समावेश होतो जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 1 हजार 104 आहे .यामध्ये 873 पुरुष तर 231 महिलांचा समावेश होतो. आज पर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 34 हजार 733 यामध्ये 21221 पुरुष तर 13512 महिलांचा समावेश होतो.\nअक्कलकोट -नागरी 0 तर ग्रामीण 11\nबार्शी –नागरी 4 तर ग्रामीण 5\nकरमाळा –नागरी 1 ग्रामीण 3\nमाढा – नागरी 3 तर ग्रामीण 5\nमाळशिरस – नागरी 0 तर ग्रामीण 7\nमंगळवेढा – नागरी 0 ग्रामीण 7\nमोहोळ – नागरी 1 ग्रामीण 2\nउत्तर सोलापूर – नागरी 0 ग्रामीण 0\nपंढरपूर – नागरी 3 ग्रामीण 12\nसांगोला – नागरी 0 ग्रामीण 4\nदक्षिण सोलापूर – नागरी 0 ग्रामीण 0\nआजच्या नोंदी नुसार नागरी -12 तर ग्रामीण भागात 70 असे एकूण 82 कोरोना बाधित व्यक्ती आढळून आल्या आहेत.\nPrevious articleबार्शीच्या श्री शिवाजी महाविद्यालयास भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाचा ‘स्टार स्टेट्स’ सन्मान जाहीर\nNext articleजातीवाचक शिवीगाळ गुन्हा प्रकरणी नागेश अक्कलकोटेंसह 8 जणांची निर्दोष मुक्तता\nबार्शीत श्री गणेश रोड गणेश मंडळाच्या सहकार्याने लसीकरण शिबीर\nदेवळालीत स्मशानशांतता, लोकप्रतिनिधीच करतात अंत्यविधी\nबार्शी तालुक्यातील कोविड-लसीकरण सुरळीतपणे राबवा- तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी मार्गदर्शक सुचना केल्या जाहीर\nवैरागच्या विकासासाठी भूमकर यांच्या पाठीशी ताकद उभी करणार-रोहित पवार\nवृक्ष संवर्धन समिती च्या वतीने गच्चीवरील बाग तसेच परसबाग स्पर्धेच आयोजन\nनिमित्त बार्शीतील कथित शेअर घोटाळ्याचे : रोडपती…. करोडपती…. वाचा सविस्तर-\n अलीपुर रोड परिसरातून महिलेचे गंठण भरदिवसा लंपास; २ जणां विरुद्ध...\nसोलापुरात शेततळ्यात बुडून आईसह दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू\nवैराग मध्ये एक पतिपत्नी विजयी तर एक पतिपत्नी पराभूत\nचिंताजनक: बार्शीत तीन दिवसात २७१ नवे कोरोना रुग्ण सापडले\nराष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष काका साठेंनी झेडपीच्या आवारात लगावली एकाच्या ‘कानाखाली’ |...\nवैराग नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या निरंजन भूमकरांची एकहाती झेंडा-भाजप चार तर शिवसेना...\nबार्शी शेअर मार्केट घोटाळा: विशाल फटे याला 10 दिवसांची पोलीस कोठडी;...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://navanirmiti.in/%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE/%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%89%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B2/", "date_download": "2022-01-23T21:31:38Z", "digest": "sha1:5BXZOLXHVGF3SJEB5VTVKJ4KSWK75PT3", "length": 6945, "nlines": 100, "source_domain": "navanirmiti.in", "title": "पेराल तसे उगवेल – नवनिर्मिती", "raw_content": "\nनिवडणुका येत आहेत. ‘पेराल तसे उगवेल’ ही उक्ती निवडणुकीतील मतदानाइतकी दुसऱ्या कशालाही चपखल बसत नसेल. तेव्हा सावधान ह्या म्हणीला साजेशी एक छोटीशी काव्यकथा सादर करत आहे . . .\nयेता महिन्याचा पुन्हा तो एक विशिष्ट वार\nशेतकर्याने नेहेमीसारखा गाठला मग बाजार\nमहिनाभर केली जी ती मेहेनत फळण्याकरता\nकेवळ आजच्या दिवसाचा असे त्यास आधार\nआला कच्च्या रस्त्याची खात सगळी धूळ\nकमार्इचं होतं त्याच्या केवळ एकच मूळ\nबनवत असे महिनाभर सतत करून कष्ट\nताजा शुद्ध सोनेरी साखरेसारखा गूळ\nजायचं होतं परत लांब होती त्याला घार्इ\nमहिनाभर चालवायची होती आजची कमार्इ\nधान्य भाज्या भांडी कपडे मुलांसाठी खेळ\nघरी वाट पाहती मुलं आणि त्यांची आर्इ\nगूळ दुकानात विकायला त्याने गाठली पेठ\nत्याला बघून बाहेर आला दुकानातला शेठ\nचेहेर्यावर संताप त्याच्या मावता मावत नव्हता\nयेऊन शेतकर्याची त्याने मानगूट धरली थेट\nसंशय आला होता मला पूर्वीच्या खेपेला\nशेराला दहा तोळे कमी गुळाच्या ढेपेला\nबरा सापडलास आता तुला सोडणार नाही मी\nकोतवालाला बोलावतो तू जा जन्मठेपेला\nशेतकरी रडत शेठच्या पाया पडला त्या\nमालक माझं बोलणं जरा ऐकून तरी घ्या\nनाही पटलं जर मी काय सांगतो ते तुम्हाला\nतर मला खुशाल कोतवालाच्या ताब्यात द्या\nमी गरीब कुठून आणू वजनाचा तो काटा\nम्हणून जेव्हा येत असतो इकडे बाजारहाटा\nनेतो तुम्ही मोजून देता शेर शेर धान्य\nतेच वजन वापरून करतो गुळाचा मी वाटा\nशेठ दुकानात जाऊन मान खाली घालून बसला\nशेतकर्याचा शब्द त्याला नागासारखा डसला\nआपलेच दात आपलेच ओठ सांगणार तरी कोणाला\nपेराल तसे उगवेल ह्मावर विश्वास त्याचा बसला\nमनीषा चांदूरकर म्हणतो आहे:\nसप्टेंबर 5, 2018 येथे 9:52 AM\nसगळ्या कविता खूप खूप सुंदर अर्थपूर्ण\nसंदीप दांडेकर म्हणतो आहे:\nसप्टेंबर 5, 2018 येथे 10:14 AM\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nपुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.\nचांगलं तेवढं घ्यावं जानेवारी 20, 2022\nभारत रत्न खान अब्दुल ���फार खान जानेवारी 18, 2022\nभारत रत्न भीमसेन जोशी जानेवारी 18, 2022\nसंदीप दांडेकर commented on आई\nविशाल शिंदे commented on आई\nकाव्यकथा काव्यगाथा प्रेमकाव्य बालकाव्य भक्तिकाव्य भारत रत्न रामायण लघुकथा लघुकथासंग्रह वस्तुवाचक वैचारिक कविता वैज्ञानिक / तात्वज्ञानिक कविता व्यक्तिवाचक कविता सणावली सामाजिक कादंबरी स्थलवाचक कविता\n© २०१८-२१, नवनिर्मिती | संकेतस्थळ श्रेय - वेब वर्चुओसो", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.nilkantheshwarsamachar.page/2020/10/_tN7Qt.html", "date_download": "2022-01-23T21:26:04Z", "digest": "sha1:NOOJRSO6I4NNQTG67JNJF5PECZKZGIBL", "length": 3857, "nlines": 29, "source_domain": "www.nilkantheshwarsamachar.page", "title": "*माझे कुटुंब --माझी जबाबदारी मोहीमचे सर्वांनी पालन करावे-जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे*.", "raw_content": "\n*माझे कुटुंब --माझी जबाबदारी मोहीमचे सर्वांनी पालन करावे-जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे*.\n*माझे कुटुंब --माझी जबाबदारी मोहीमचे सर्वांनी पालन करावे-जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे*.\nलातूर ---- सध्या संपूर्ण जगामध्ये कोरोणा विषाणूने थैमान घातले असून त्याचा प्रादुर्भाव आणि मृत्यूचे प्रमाणही वाढत चालले असून माझे कुटुंब ही माझी जबाबदारी आहे या भावनेतून आपण स्वतःचे रक्षण करत असताना आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेऊन त्यांचे रक्षण करणे गरजेचे आहे. लातूर जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी माझे कुटुंब मा झी जबाबदारी याबाबत जनजागृती करावी असे आवाहन लातूर जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे,. मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषद उपाध्यक्षा भारतबाई सोळंके, जिल्हा परिषद सदस्य प्रशांत पाटील यांनी केले आहे.\nश्री हावगीस्वामी महाविद्यालयातील बारावीच्या निकालाची उज्ज्वल परंपरा कायम.\nJuly 17, 2020 • विक्रम हलकीकर\n*महाराष्ट्र महाविद्यालयात कृषी दिनानिमित्त वृक्षारोपन\nJuly 01, 2021 • विक्रम हलकीकर\nमतदार यादीतील नाव वगळणे, समाविष्ठ करणे व दुरुस्ती करुन घेण्याचे आवाहन\nउदगीर शहरामध्ये पर्यावरण,आरोग्य संवर्धन आणि प्रदूषमुक्तीसाठी आयोजित भव्य सायकल रलीमध्ये उदगीरकरांनी सहभागी व्हावे मुख्याधिकारी भारत राठोड\nबेवारस पडलेल्या इसमाचा जीव वाचविला : माजी नगरसेवक अहमद सरवर यांची तत्परता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://blog.desdelinux.net/mr/%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%85%E0%A4%97%E0%A4%A8%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%85%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95-%E0%A4%89%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A5%82/", "date_download": "2022-01-23T22:30:25Z", "digest": "sha1:UZVCR42E3S3HEMNIPJS2MESVQPXWINO4", "length": 38249, "nlines": 328, "source_domain": "blog.desdelinux.net", "title": "ड्रॅगन फायरः उबंटूसाठी एक आभासी सहाय्यक लिनक्स वरुन", "raw_content": "\nलॉगिन / नोंदणी करा\nड्रॅगन फायरः उबंटूसाठी एक आभासी सहाय्यक\nलुइगिस टॉरो | | अॅप्लिकेशन्स, जीएनयू / लिनक्स\nजरी आपल्यापैकी बर्याच जणांना याची किंमत आहे, परंतु कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी आपण आपले हात उघडले पाहिजेत आणि या तंत्रज्ञानासह सुसज्ज साधने मिळविणे सुरू केले पाहिजे. मुक्त सॉफ्टवेअरच्या जगात, कृत्रिम बुद्धिमत्तेची प्रगती असंख्य आहे, यावेळी आम्हाला ए उबंटूसाठी आभासी सहाय्यक ज्याला ड्रॅगनफायर म्हणतात जे अत्यंत स्पर्धात्मक क्षेत्रात स्थान मिळवू इच्छित आहे.\n1 ड्रॅगनफायर म्हणजे काय\n2 ड्रॅगनफायर कसे स्थापित करावे\nहा ओपन सोर्स प्रोजेक्ट आहे, मध्ये विकसित केलेला python ला करून मेहमेट मेर्ट येल्डोरन एक सारखे वर्तन उबंटूसाठी आभासी सहाय्यक. यात तंत्रज्ञानाची मालिका एकत्रित केली आहे जी आपल्या वापरकर्त्यांचे दैनंदिन जीवन सुलभ करेल, अगदी तंतोतंत शोध तयार करेल, आपल्यासाठी कार्ये करेल आणि आपण प्रदान केलेल्या डेटाविषयी शिकेल.\nड्रॅगनफायर आपल्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देऊ शकता, कारण त्यात उत्कृष्ट तंत्रज्ञान आहे नेटमध्ये माहिती शोधा, त्याचे संवाद लहान परंतु तंतोतंत आहेत आणि त्यात इतर साधनांसह उत्कृष्ट एकीकरण आहे जसे की योडाक्यूए y शिकवण्यायोग्य एआय.\nउपकरणाबद्दल काहीतरी विशेष म्हणजे उबंटूसाठी हा आभासी सहाय्यक आपल्याशी अस्खलितपणे बोलतो, म्हणून आपण ते कॉन्फिगर करू शकता जेणेकरून आपल्या प्रश्नांची उत्तरे उपकरणाद्वारे वाचली जातील. त्याचप्रमाणे, यात व्हॉईस रेकग्निशन आणि सिस्टम कंट्रोल आहे, ज्यामुळे वापरकर्ता आणि संगणक यांच्यात द्रव संवादाची अनुमती मिळेल.\nटूलचा कोड येथे होस्ट केलेला आहे github, हे अगदी संयोजित आहे आणि पायथन प्रोग्रामिंगच्या मानकांचे अगदी नीट पालन करते, जेणेकरून कोणताही उपकरणाच्या वर्तनाबद्दल शिकू शकेल आणि सर्वात जास्त ते अधिक मजबूत आणि मनोरंजक बनविण्यासाठी योगदान देईल.\nड्रॅगनफायर कसे स्थापित करावे\nड्रॅगन फायरची स्थापना आणि वापर करणे अगदी सोपे आहे, आम्हाला फक्त पुढील आज्ञा चालवाव्या लागतील:\nतार्किकदृष्ट्या आम्हाला उबंटूमध्ये पाईप स्थापित करावी लागेल. हे साधन माझ्या लिनक्स मिंटवर उत्तम प्रकारे कार्य करते जेणेकरून इतर उबंटू व्युत्पन्न डिस्ट्रॉसमध्ये कोणतीही समस्या येऊ नये.\nसाधन वापरण्यास प्रारंभ करण्यासाठी, आम्ही कन्सोल उघडतो आणि ड्रॅगन फायर चालवितो, ड्रॅगन फायर आम्हाला ऑफर करत असलेल्या कमांडस जाणून घेण्याचा आणि शिकण्याचा सोपा मार्ग आहे खालील व्हिडिओ पाहून\nहे महान साधन वापरुन पाहिल्यानंतर आणि वापरल्यानंतर मला असे वाटते की एकापेक्षा जास्त जणांनी याची शिफारस करावी लागेल.\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: लिनक्स वरुन » जीएनयू / लिनक्स » ड्रॅगन फायरः उबंटूसाठी एक आभासी सहाय्यक\nआपल्याला स्वारस्य असू शकते\n34 टिप्पण्या, आपल्या सोडा\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटा जबाबदार: मिगुएल Áन्गल गॅटन\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\nआपण ते स्पॅनिशमध्ये कसे ठेवता बर्याच कृत्रिम बुद्धिमत्ता आहेत, परंतु काही लोक जे स्पॅनिशमध्ये समुदायासाठी बोलतात त्यांना अजिबात वाईट वाटणार नाही.\nमर्वे एन्रिक गोंजालेझ गोन्झालेझ म्हणाले\nचांगले साधन आपण प्रयत्न करणे आवश्यक आहे\nमर्व्ही एन्रिक गोंजालेझ गोंजालेझ यांना प्रत्युत्तर द्या\nमी ज्यूलियस पॅकेज स्थापित करू शकत नाही - ते फक्त युबिंटूसाठीच उपलब्ध आहे \nउबंटू आणि साधित केलेल्या डिस्ट्रॉससाठी प्रभावीपणे\nउबंटूसाठी स्पॅप उपलब्ध आहे xq मी तो पोपट ओएस मध्ये स्थापित करू शकलो नाही जो डेबियनचा व्युत्पन्न आहे\nहे उबंटू आणि डेरिव्हेटिव्हजसाठी उपलब्ध आहे\nDistप्लिकेशन लॉन्च करण्यापूर्वी ड्रॅगन फायर सर्व डिस्ट्रोसमध्ये स्थापित केले जाऊ शकत नाही, मोठ्या प्रमाणात आवृत्त्यांमध्ये त्याची चाचणी करणे आवश्यक आहे, ते उत्तम प्रकारे चालतात की नाही हे सत्यापित करा आणि फक्त पोस्ट करा अनुप्रयोग प्लिकेशन्सची चाचणी न घेतल्यास मला शिफारस थोडी बेजबाबदार वाटली.\nजॉर्ज यांना प्रत्युत्तर द्या\nआपण कोणत्या डिस्ट्रोमध्ये स्थापित केले\nमी ते स्थापित करण्यास व्यवस्थापित केले, हे अगदी सुरू होते, परंतु ते कोणत्याही आदेशाचे पालन करीत नाही, मी ते इंग्रजीमध्ये देत आहे ड्रॅगनफायर / वेक अप / हे कमांड मेनूनुसार\nमी / माझे नाव कोण आहे\nमाझे शीर्षक लहान आहे / मी एक लडी आहे / मी एक महिला आहे / मी एक मुलगी आहे\nमाझे शीर्षक सर आहे / मी एक माणूस आहे / मी एक मुलगा आहे\nआपला लिंग काय आहे\nफाइल व्यवस्थापक / उघडा फायली\nफोटोशॉप / फोटो संपादक\nशोध * (इन / वापरणे) विकीपेडा\nशोध * (इन / वापरणे) YouTube\nपण काहीही घेत नाही: एस\nकोणत्या डिस्ट्रोमध्ये तोडगा शोधण्याचा प्रयत्न करायचा हे आपण मला सांगू शकता\n'/Home/asesorennuevatectecnologias/.cache/pip/http' निर्देशिका किंवा तिची मूळ निर्देशिका सध्याच्या वापरकर्त्याच्या मालकीची नाही आणि कॅशे अक्षम केली गेली आहे. कृपया त्या निर्देशिकेच्या परवानग्या आणि मालक तपासा. जर sudo सह पाइप चालवत असेल तर आपणास sudo -H ध्वज हवा असेल.\n'/Home/asesorennuevatectecnologias/.cache/pip' निर्देशिका किंवा तिची मूळ निर्देशिका सध्याच्या वापरकर्त्याच्या मालकीची नाही आणि कॅशिंग व्हील्स अक्षम केली गेली आहेत. परवानग्या आणि त्या निर्देशिकेच्या मालकाची तपासणी करा. Sudo सह पाइप चालवत असल्यास आपणास sudo -H ध्वज हवा असेल.\nड्रॅगनफायर गोळा करीत आहे\nड्रॅगनफायर-०.0.9.2.२-पीआय २.पी--काहीही-कोणतीही-नाही. डाऊनलोड करीत आहे\nइजेनिक्स-एमएक्स-बेस एकत्रित करीत आहे (ड्रॅगनफायरमधून)\nइजेनिक्स- एमएक्स- बेस .3.2.9.२..74.झिप डाउनलोड करीत आहे (k XNUMX केबी)\nकमांड पायथन सेटअप पासून पूर्ण आउटपुट. एपी_इन्फो आदेशः\nट्रेसबॅक (सर्वात अलीकडील कॉल शेवटचा):\nफाइल «», ओळ 1, मध्ये\nएमएक्ससेटअप, ओएस आयात करा\nप्रिंट 'रनिंग एमएक्ससेटअप.पी सेटअप टूल पॅच डिस्टुल्ससह'\nवाक्यरचना त्रुटी: 'प्रिंट' करण्यासाठी कॉलमध्ये कंस गहाळ आहेत\nकमांड \"पायथन सेटअप.पी अंडे_इन्फो\" त्रुटी कोड 1 मधील / टीएमपी / पिप-बिल्ड-ह्यू 97 XNUMX टीएक्सडी / इजेनिक्स-एमएक्स-बेस / मध्ये अयशस्वी\nयासह मी कमीतकमी क्षणी ते कार्य करण्यास सक्षम होण्याची इच्छा बाळगली आहे, जर आपण मला मदत करू शकला तर मी आभार मानतो.\nटॉमसला प्रत्युत्तर द्या (अल्टोडोस्टेमेन)\nआपण sudo चालवित आहात\nती त्रुटी देखील मला दिसून येते, मी sudo म्हणून लिनक्स मिंटमध्ये आहे\nमाझा मायक्रोफोन ठीक काम करतो, मी व्हॉल्यूम कंट्रोलमधून पाहतो, परंतु ड्रॅगन फायर मला ऐकत नाही मी काय करू शकतो\nकोणत्या डिस्ट्रोमध्ये तोडगा शोधण्याचा प्रयत्न करायचा हे आपण मला सांगू शकता\nहोय उबंटू 16.10 रोजी\nजुआन मिनुजेन यांना प्रत्युत्तर द्या\nगोंझालो उडत आहे म्हणाले\nअगदी त्याच गोष्टी माझ्या बाबतीत घडतात, उबंटू 16.40 वर आधारित, माझी डिस्ट्रो एलिमेंटरीज लोकी आहे\nगोंझालो फ्लेमिंगला प्रत्युत्तर द्या\nहे योग्यरित्या स्थापित होते परंतु व्हिडिओ आदेशास प्रतिसाद देत नाही\nफर्नांडो दुआर्ते यांना प्रत्युत्तर द्या\nकोणत्या डिस्ट्रोमध्ये तोडगा शोधण्याचा प्रयत्न करायचा हे आपण मला सांगू शकता\nडेस्कटॉप म्हणून केबी सह उबंटू 17.04\nफर्नांडो दुआर्ते यांना प्रत्युत्तर द्या\nउबंटू नोनोम 17.04 मध्ये हे मला ही चूक फेकते:\nट्रेसबॅक (सर्वात अलीकडील कॉल शेवटचा):\nफाइल \"/ usr / स्थानिक / बिन / ड्रॅगन फायर\", ओळ 7, मध्ये\nड्रॅगनफायर आयात आरंभ पासून\nड्रॅगनफायर.एन.पी.लिब आयात क्लासिफायर कडून\nImportError: nltk नावाचे कोणतेही मॉड्यूल नाही\nआपण खालील आदेश चालवून चाचणी घेऊ शकता: पाइप 3 इंस्टॉल एनएलटीके आणि नंतर पुन्हा चालवा\nजोसे जोहान अल्बर्ट इजाइप म्हणाले\nयामुळे मला तीच त्रुटी मिळाली आणि मी \"पिप इंस्टॉल एनएलटीके\" चालू केले आणि ते ठीक झाले परंतु ते ऐकत नाही आणि मायक्रोफोन सक्रिय ऐकत आहे\nऐकण्याचा प्रयत्न करीत असताना हा संदेश दर्शवितो:\nतपास करत आहे, खालील आदेश चालवा:\nआणि आता हे कोणत्याही संदेशाशिवाय उघडेल परंतु ऑडिओ कमांड कार्यान्वित करत नाही.\nतथापि, मागील ऑर्डरच्या अंमलबजावणीच्या शेवटी, त्याने मला खालील संदेश दर्शविला:\nते लोड करण्यासाठी कोणत्या पायर्या आहेत याचा माझा विशिष्ट प्रश्न:\nजोसे जोहान अल्बर्ट इजाइपला प्रत्युत्तर द्या\nस्थापित करण्यासाठी मला वाइन आणि ब्लेंडर विस्थापित करावे लागेल\nकालच्या पुनरावलोकनाबद्दल खूप उत्साही, मी उत्साही झालो आणि मला वाईन विस्थापित करण्यास सांगितले. तिथेच आनंद आला.\nसर्जिओ अविलाला प्रत्युत्तर द्या\nहॅलो, सर्व प्रथम, आपल्या योगदानाबद्दल धन्यवाद.\nनवीन गोष्टी स्थापित करण्याची आणि प्रयत्न करण्याचा मला एक विशिष्ट भाग आहे कारण मी आपला लेख वाचल्यानंतर मला प्रतिका��� करू शकत नाही. आता, फक्त एक प्रश्न, आपण विस्थापित कसे करता मी माझ्या xubuntu वर प्रयत्न केला आहे 17.04 अ:\nचेमोंगो @ पीसी डेस्कटॉप: ड्रॅगनफायर काढून टाका\nपॅकेज सूची वाचत आहे ... पूर्ण झाले\nअवलंबन वृक्ष तयार करणे\nस्थिती माहिती वाचत आहे ... पूर्ण झाले\nई: ड्रॅगनफायर पॅकेज आढळू शकले नाही\nपरंतु हे पॅकेज सापडत नाही, जे दुसरीकडे अस्तित्वात आहे (मला असे म्हणायचे आहे की हे समान प्रश्नाचे उत्तर देण्यास सक्षम नाही).\nविस्थापित करणे म्हणजे सूडो पिप विस्थापित करणे ड्रॅगनफायर\nमला ते आवडते कारण ते एकाबरोबर racts संवाद साधते rather, आपल्याकडे उत्तर आहे. मी पायथलर आणि जार्विसचा अजगर मध्ये वापर केला आहे आणि खरं तर शेवटचा मला आवडला नाही कारण तो फक्त वेळ सांगण्यासारख्या मूलभूत आज्ञा पाळत असे (काहीच उपयुक्त नाही) आणि ते फक्त इंग्रजीमध्ये होते आणि आवाज ओळखला नाही. पावेलर अधिक उपयुक्त वाटला परंतु तो मला ओळखला नाही आणि प्रत्येक वेळी मी ऑर्डर दर्शविताना मला Ctrl + L दाबावे लागले, जे मी स्वत: ला स्पष्ट केले तर व्यावहारिक नाही जर तसे असेल तर मी ग्राफिकल वातावरण किंवा टर्मिनलमधून सर्वकाही चांगले करतो. मी या सहाय्यकांबद्दल मला कोणतीही रस दर्शविला नाही, हे निर्धार करणारा घटक म्हणजे वास्तविकतावादी आहे आणि मायक्रोसॉफ्टसाठी “कोर्ताना” किंवा “सिरी” अगदी “एव्ही जार्विस” काय करू शकते हे पाहणे, हे काहीतरी वेगळे आणि अधिक काहीतरी जुळलेले होते स्वयंचलित आणि जीएनयू / लिनक्ससाठी जार्विस वापरणे अवघड नाही परंतु मला आशा आहे की हा विझार्ड हा एक चांगला प्रकल्प असेल.\nएन्रिक गोंजालेझ यांना प्रत्युत्तर द्या\nएरिक, जार्विसने त्याला परावृत्त केले म्हणून ते खरोखरच मूलभूत आहे. मी ते 16.10 उबंटोमध्ये स्थापित केले\nजोस क्विंटाला प्रत्युत्तर द्या\nमाझ्याकडे उबंटू ग्नोम १.16.04.०XNUMX आहे आणि इंस्टॉलेशन यशस्वी आहे, परंतु जेव्हा कमांड चालू होते तेव्हा ती काहीही ऐकण्यास अपयशी ठरते आणि कोणतीही आज्ञा ओळखत नाही. मला आशा आहे की आपण मला मदत करू शकाल. शुभेच्छा आणि पोस्ट धन्यवाद.\nरॉड्रिगो रोडीला प्रत्युत्तर द्या\nमाझे नाव क्लॉडियो आहे\nमाझा डिस्ट्रो उबंटू स्टुडिओ आहे जो एक्सएफएस आवृत्ती 4.12 डेस्कटॉप वातावरणासह आहे\nआणि टर्मिनलमध्ये खालील पेस्ट करा:\nsudo पाइप स्थापित ड्रॅगनफायर\nमी पळत गेलो आणि काहीही झाले नाही\nकोणत्याही टिप्पण्यांशी संपर्कात रहा\nड्रोगनफायरला भेटायला मला काय करावे\nनमस्कार माझे नाव डिल्टन आहे\nमाझी सिस्टम लिनक्स मिंट 18.2 दालचिनी 64 बिट\nस्थापित करताना मला या चुका मिळतात.\n'/Home/steve/.cache/pip/http' निर्देशिका किंवा तिची मूळ निर्देशिका सध्याच्या वापरकर्त्याच्या मालकीची नाही आणि कॅशे अक्षम केली गेली आहे. कृपया त्या निर्देशिकेच्या परवानग्या आणि मालक तपासा. Sudo सह पाइप चालवत असल्यास आपणास sudo -H ध्वज हवा असेल.\n'/Home/steve/.cache/pip' निर्देशिका किंवा तिची मूळ निर्देशिका सध्याच्या वापरकर्त्याच्या मालकीची नाही आणि कॅशिंग व्हील्स अक्षम केली गेली आहेत. परवानग्या आणि त्या निर्देशिकेच्या मालकाची तपासणी करा. जर sudo सह पाइप चालवत असेल तर आपणास sudo -H ध्वज हवा असेल.\nमी सुदो घेऊन पळत गेलो आणि मलाही निकाल मिळाला नाही.\nमी तुमच्या उत्तराचे कौतुक करीन\nतिरस्काराने मी म्हणू शकतो की मी ते स्थापित करू शकत नाही, यामुळे माझ्याकडे अनेक त्रुटी आहेत आणि जर माझ्याकडे वाइन आणि ब्लेंडर आहे या गोष्टींशी संबंधित असेल तर मी त्यांना विस्थापित करणार नाही, त्याशिवाय वाइन माझ्या डिझाइन विंडो वापरतो. सिनेमा d डी आणि कीशॉट सारखे प्रोग्राम, माझ्याकडे उबंटू स्टुडिओ १..१० डिस्ट्रो आहे आणि मला तोडगा दिसत नाही आणि मी सांगितल्याप्रमाणे उपाय जर ते प्रोग्रम्स काढले तर मी कधीच ड्रॅगनफायर वापरणार नाही\nVanshe यांना प्रत्युत्तर द्या\nमला असे वाटत नाही की कोणीही हे प्रामाणिकपणे स्थापित केले असेल\nमी हे लिनक्स पुदीना आणि उबंटू फोसाद्वारे प्रयत्न केले आहे.\nसर्व सुदो आणि काहीही नसल्यास, स्थापित करण्याचा एक सुरक्षित मार्ग असणे आवश्यक आहे\nCarlosregresa यांना प्रत्युत्तर द्या\nपीएएम, एनआयएस, एलडीएपी, केर्बेरोस, डीएस आणि सांबा 4 एडी-डीसी - एसएमबी नेटवर्क\nजीएनयू सेडमध्ये लिहिलेल्या क्लोन एसएफबीसह कन्सोलवरुन फ्लॅपी बर्ड खेळा\nआपल्या ईमेलमध्ये नवीनतम ताज्या बातम्या मिळवा\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://jalgaonlive.news/complete-the-work-before-31st-december-otherwise-pay-fine-after-1st-january/", "date_download": "2022-01-23T21:58:00Z", "digest": "sha1:H4RE6JXYGW64TPDSP7FEHDEINEVIIFXO", "length": 9404, "nlines": 117, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "महत्वाची बातमी! 31 डिसेंबरपूर्वी 'हे' काम पूर्ण करा, अन्यथा 1 जानेवारीनंतर भरा दंड | Jalgaon Live News", "raw_content": "\n 31 डिसेंबरपूर्वी ‘हे’ काम पूर्ण करा, अन्यथा 1 जानेवा��ीनंतर भरा दंड\nWritten By चेतन पाटील\n २०२१ वर्षाचा शेवटचा महिना म्हणजे डिसेंबर सुरू आहे. अशी अनेक महत्त्वाची कामे आहेत जी ३१ डिसेंबरपूर्वी पूर्ण करायची आहेत. जर तुम्ही ही कामे अंतिम मुदतीपूर्वी पूर्ण केली नाहीत तर तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२१ आहे.\nजर तुम्ही ३१ डिसेंबरपर्यंत आयकर विवरणपत्र भरले नाही तर तुम्हाला ५,००० रुपये दंड भरावा लागू शकतो. तथापि, असे अनेक करदाते आहेत जे अंतिम मुदत संपल्यानंतरही कोणताही दंड न भरता त्यांचा आयटीआर दाखल करू शकतात. आम्ही तुम्हाला सांगतो की CBDT ने आर्थिक वर्ष 2020-21 साठी ITR दाखल करण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2021 पर्यंत वाढवली आहे.\nआयटीआर (ई-फायलिंग पोर्टल) कसे फाइल करावे\nजर तुम्ही अद्याप आयकर रिटर्न भरले नसेल, तर तुम्ही ई-फायलिंग पोर्टलला भेट देऊन तुमचे कर रिटर्न भरू शकता. येथे सोपी प्रक्रिया आहे.\nयासाठी प्रथम ई-फायलिंग पोर्टल incometax.gov.in वर जा\nआता Login बटणावर क्लिक करा.\nआता आपले वापरकर्तानाव प्रविष्ट करा आणि सुरू ठेवा बटणावर क्लिक करा.\nआता तुमचा पासवर्ड टाका.\nआता तुम्ही ई-फाइल टॅबवर क्लिक करा आणि फाइल इन्कम टॅक्स रिटर्न पर्यायावर क्लिक करा.\nमूल्यांकन वर्ष 2021-22 निवडा आणि नंतर सुरू ठेवा पर्यायावर क्लिक करा.\nत्यानंतर तुम्हाला ‘ऑनलाइन’ किंवा ‘ऑफलाइन’ पर्याय निवडण्यास सांगितले जाईल.\nऑनलाइन पर्याय निवडा आणि सुरू ठेवा टॅबवर क्लिक करा.\nआता तुम्ही ‘Personal’ हा पर्याय निवडा.\nआता ‘continue’ टॅबवर क्लिक करा.\nITR-1 किंवा ITR-4 निवडा आणि ‘सुरू ठेवा’ टॅबवर क्लिक करा.\nपरताव्याचे कारण कलम 139(1) अंतर्गत 7 व्या तरतुदी अंतर्गत किंवा सूट मर्यादेपेक्षा जास्त विचारले जाईल.\nआयटीआर ऑनलाइन भरताना योग्य पर्याय निवडा.\nतुमचे बँक खाते तपशील प्रविष्ट करा.\nआता ITR फाइल करण्यासाठी एक नवीन पृष्ठ पाठवले जाईल.\nतुमचा ITR सत्यापित करा आणि रिटर्नची हार्ड कॉपी आयकर विभागाकडे पाठवा.\n2. जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम मुदत\nपेन्शनधारकांना दरवर्षी जीवन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. असे करण्यात अयशस्वी झाल्यास तुमची पेन्शन गमावण्याचा धोका असतो. सरकारी पेन्शनधारकांसाठी जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर होती. जी 31 डिसेंबर 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे.\nयामध्ये वाढ करून ज्यांनी अद्याप जीवन प्रमाणपत्र सादर केले नाही अशा सरकारी निवृत्ती वेतनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी त्यांना आणखी ३० दिवसांचा अवधी मिळाला आहे. काही पेन्शनधारकांसाठी कोणतीही अंतिम मुदत नाही. नुकतेच ईपीएफओने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.\nजळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा\nया बातम्या देखील वाचा\nआर्यन रिसॉर्टमध्ये आयोजित कार्यक्रमाला गर्दी, मनपाकडून ५० हजारांचा दंड\n जिल्ह्यातील ग्रामीण भागामधील पहिली ते बारावीचे वर्ग सुरु होणार\nहृदयद्रावक : बाळाचा चेहरा पाहण्यापूर्वीच मातेने घेतला जगाचा निरोप, नातेवाईकांचे डॉक्टरांवर आरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.newsdanka.com/crime/police-officer-planted-bomb-in-ludhiana-court/41801/", "date_download": "2022-01-23T20:46:26Z", "digest": "sha1:STJCROVIH4KHE737L5MB4K6RZNMJCITQ", "length": 9959, "nlines": 140, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Police Officer Planted Bomb In Ludhiana Court", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरक्राईमनामालुधियाना कोर्टात पोलीस कर्मचाऱ्यानेच घडवला बॉम्बस्फोट\nलुधियाना कोर्टात पोलीस कर्मचाऱ्यानेच घडवला बॉम्बस्फोट\nव्हायला हवी पवारांच्या जातवादी राजकारणाची चर्चा\nश्रीरामपूरमध्ये संतापाची लाट; लव्ह जिहादचे जाळे टाकून अल्पवयीन मुलीला पळवले\nधर्मांतरण करणारा अतिफ उर्फ कुणाल चौधरी उत्तर प्रदेश एटीएसला सापडला नाशिकमध्ये\nपंजाब मधील लुधियाना येथील शहर न्यायालयात गुरुवारी २३ डिसेंबर रोजी बॉम्बस्फोट झाला होता. यामध्ये एकाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आले आहे. माजी पोलीस कर्मचाऱ्यानेच हा स्फोट घडवून आणल्याचे समोर आले आहे. गगनदीप सिंग असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे.\nगगनदीप याला २०१९ मध्ये सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात त्याला अटक करण्यात आली होती. अटक झाल्यानंतर दोन वर्षे गगनदीप तुरुंगात होता, अशी माहिती पंजाबचे डीजीपी सिद्धार्थ चटोपाध्याय यांनी दिली आहे. पंजाब विधानसभा निवडणूक जवळ आल्याने लुधियाना कोर्टातील बॉम्बस्फोटाने देशभरात खळबळ उडाली होती.\nबॉम्बस्फोटात ठार झालेल्या व्यक्तीची ओळख पटवण्यात यश आले आहे. गगनदीप सिंग असे या मृत व्यक्तीचे नाव असून त्यानेच हा स्फोट घडवून आणल्याचे तपासा��ून पुढे आले आहे.\nनितेश राणेंची नवाब मालिकांना ट्विटरवरून टोलेबाजी\nपालिकेचे सफाई कर्मचारीच करतायत कचरा\n‘अटलजींनी देशाला प्रभावशाली आणि विकसित करण्यासाठी आपले जीवन समर्पित केले’\nसुरू झालेल्या शाळेत लसीकरण केंद्र\nया स्फोटात पाकिस्तानचा हात असल्याचाही अंदाज व्यक्त करण्यात आला होता. केंद्र सरकारकडूनही या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली होती. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून घटनेबाबत पंजाब सरकारकडून अहवाल मागवण्यात आला होता. अधिक तपासासाठी एनएसजी आणि एनआयए पथकही लुधियानात पाठवण्यात आले होते.\nपूर्वीचा लेखसनी लिओनीचे ‘मधुबन में राधिका नाचे’ गाणे वादात\nआणि मागील लेख८०० मॅट्रीक टन ऑक्सिजन लागेल त्या दिवशी महाराष्ट्रात लॉकडाऊन\nमुंबईच्या गाड्यांवर का पसरली पांढरी चादर\n…हे आहे नेताजींच्या पुतळ्याचे महत्त्व\n‘मी स्वातंत्र्याची भीक स्वीकारणार नाही, स्वातंत्र्य मिळवणार असे म्हणणाऱ्या नेताजींना नमन’\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nमुंबईच्या गाड्यांवर का पसरली पांढरी चादर\n…हे आहे नेताजींच्या पुतळ्याचे महत्त्व\n‘मी स्वातंत्र्याची भीक स्वीकारणार नाही, स्वातंत्र्य मिळवणार असे म्हणणाऱ्या नेताजींना नमन’\nनिवडणूक मतचाचण्यांनी फोडला समाजवादी पक्षाला घाम\n‘बेबी’ चित्रपटातील एंजल आता ओळखताच येणार नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/crime/kenya-girl-suicide-jumped-from-fourteenth-floor-aj-649086.html", "date_download": "2022-01-23T20:48:50Z", "digest": "sha1:3QHGCPK3NTQ2ODKKX5HA2ZKFWL6XN64V", "length": 8746, "nlines": 87, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Kenya girl suicide jumped from fourteenth floor ख्रिसमसच्या रात्री परदेशी तरुणीची आत्महत्या, 14 व्या मजल्यावरून मारली उडी – News18 लोकमत", "raw_content": "\nख्रिसमसच्या रात्री परदेशी तरुणीची आत्महत्या, 14 व्या मजल्यावरून मारली उडी\nख्रिसमसच्या रात्री परदेशी तरुणीची आत्महत्या, 14 व्या मजल्यावरून मारली उडी\nपरदेशातून टुरिस्ट व्हिसावर ती भारतात फिरायला आली होती. मात्र ख्रिसमसच्या रात्री असं काही घडलं की तिने चौदाव्या मजल्यावरून उडी मारून आपला जीव दिला.\nमुलगी झाली म���हणून पत्नीची हत्या; नवजात बाळाला मृतदेहाशेजारी ठेवून कुटुंबीय फरार\n...अशी दिसते अनुष्काची लेक, बाबा विराटला चेअर करताना कॅमेऱ्यात कैद\nराष्ट्रपतींच्या अवमानप्रकरणी पत्रकार तुरुंगात, 'हा' शब्द पडला महागात\nतुळजाभवानी मंदिराच्या 11 पुजाऱ्यांवर कारवाई, बेशिस्त वर्तन केल्यामुळे प्रवेशबंदी\nनवी दिल्ली, 26 डिसेंबर: परदेशी तरुणीने (Foreigner woman) तिच्या चौदाव्या मजल्यावरील (Fourteenth Floor) फ्लॅटमधून उडी मारून आत्महत्या (Jumped to suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्यरात्रीनंतर अचानक या तरुणीने तिच्या राहत्या घरातून खाली उडी मारली. ख्रिसमसच्या रात्रीच तिने आपलं जीवन संपवण्याचा निर्णय घेतल्यामुळे नेमकं काय घडलं, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. नातेसंबंधात होता तणाव नवी दिल्लीतील कासा ग्रीन सोसायटीत केनियाची नागरिक असणारी मुन्यासा इडाम्बो नावाची तरुणी राहत होती. तिच्यासोबत तिचा एक पुरुष पार्टनरदेखील राहत होता. पर्यटन व्हिसावर ती भारतात आली होती आणि काही दिवस तिचा मुक्काम दिल्लीमध्ये होता. नातेसंबंधातील ताणतणावांमुळे ही तरुणी मानसिकरित्या खचली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यातूनच तिने आत्महत्येचा निर्णय घेतला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशी केली आत्महत्या ख्रिसमसच्या रात्री पार्टी करण्यासाठी ही तरुणी मित्रांसोबत बाहेर गेली होती. बराच वेळ पार्टी सेलिब्रेट करून ती रात्री उशीरा घरी परतली. दिल्लीतील एका इमारतीत चौदाव्या मजल्यावर राहणाऱ्या तरुणीने त्यानंतर आपली जीवनयात्रा संपवण्याचा निर्णय घेतला. चौदाव्या मजल्यावरील गॅलरीत ती आली आणि तिथून थेट खाली उडी मारली. चौदाव्या मजल्यावरून थेट खाली पडल्यामुळे ती गंभीररित्या जखमी झाली. हे वाचा -\nबॉलिवूड अभिनेता सलमान खानला सर्पदंश; वाढदिवसाच्या आदल्या दिवशी ओढवलं संकट\nउपचारादरम्यान मृत्यू तरुणीने खाली उडी मारल्यानंतर तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. परदेशातून भारतात पर्यटनासाठी आलेल्या तरुणीला आत्महत्या का करावी वाटली असेल, याच्या कारणांचा शोध घेण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत. ही आत्महत्या होती की त्यामागे हत्येचं काही षडयंत्र होतं, याचा शोध घेण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत. दिल्लीतील या घटनेमुळे एक��� खळबळ उडाली आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\nख्रिसमसच्या रात्री परदेशी तरुणीची आत्महत्या, 14 व्या मजल्यावरून मारली उडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.islamdarshan.org/2018/02/blog-post_17.html", "date_download": "2022-01-23T22:49:38Z", "digest": "sha1:7MSIUFGGTM7GSZCF3LNZS2B2EMVHASYP", "length": 35924, "nlines": 164, "source_domain": "www.islamdarshan.org", "title": "इस्लाम : शांती, प्रगती आणि मुक्तीचा एकमेव मार्ग | Islamdarshan", "raw_content": "\nसुबोध कुरआन खंड क्र. १ (पान १ ते १४३).\n\"अल्लाहच्या नावाने, जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे'' १. अल्फातिहा परिचय शीर्षक : या प्रथम सूरहचे (अध्याय) नाव &quo...\nनेतृत्वाचे प्रकार आणि त्यातील फरक\nआणि (आठवण करा) जेव्हा तुमच्या पालनकर्त्याने दूतांना सांगितले की, ’’मी पृथ्वीवर एक खलीफा (माझा प्रतिनिधी) बनविणार आहे.’’ (तेव्हा त्या दुतांनी...\nसटीप मराठी भाषांतर मौलाना सय्यद आला मौदूदी (यांच्या सटीप उर्दू भाषांतरावरून) मराठी भाषांतर अब्दुल जबार कुरैशी कुतुबुद्दिन हुसैन...\nइस्लाम : शांती, प्रगती आणि मुक्तीचा एकमेव मार्ग\nप्रा. हाजी फातिमा मुजावर\nजगाची निर्मिती झाल्यापासून हजारो प्रेषित आणि सुधारक येवून गेले. सर्वांनीच समाज सुधारणेचे कार्य केले. पण अंतिम प्रेषित मुहम्मद (स.अ.) यांच्याद्वारे जी क्रांती अल्पकाळात घडली त्याचे उदाहरण या जगाच्या इतिहासात सापडणे अशक्य आहे. प्रेषित मुहम्मद (स.अ.) यांनी प्रस्तुत केलेला ‘इस्लाम’ हा धर्म जीवनाचे सर्वांग सुंदर मार्गदर्शन करणारी समता, बंधुता आणि एकता प्रदान करणारी समाज व्यवस्था देतो. तसेच अल्लाहाने समस्त मानवजातीच्या मार्गदर्शनासाठी या धर्तीवर ईश ग्रंथाचे नियोजन केले. पवित्र कुरआन हा ईश ग्रंथाच्या मालिकेतील अंतिम ईशग्रंथ आहे. हा पवित्र ग्रंथ कुरआन मुहम्मद (स.अ.) यांच्यावर अवतरीत झाला. जो मानव जातीच्या समस्त समस्यांचे निराकरण करू शकतो. या पवित्र कुरआनचे मार्गदर्शनच ‘इस्लाम’ची शक्ती आहे, जी मनुष्याला विचार आणि आचाराच्या उच्चतम शिखरावर विराजमान करते. शांती व सुरक्षिततेचा मार्ग दाखविते. कुरआनच्या शिकवणीने विचार, मन आणि बुध्दी यांना चालना मिळते, वैचारिक शक्ती प्राप्त होते, असत्याविरूध्द आणि रूढीवादाविरूध्द प्रत्यक्ष आवाज उठवते आणि प्रेषित मुहम्मद (स.अ.) यांनी सादर केलेल्या इस्लामच्या शिकवणुकीचा माणूस स्वीकार करतो. सदाचार आणि सत्यप्रियतेच्या शाश्वत मुल्यांना उराशी कवटाळतो. प्रेषित मुहम्मद (स.अ.) इतिहासातील एकमात्र व्यक्तिमत्व आहेत जे धार्मिक आणि धर्मनिरपेक्ष दोन्ही मैदानात एकाच वेळी सर्वाधिक यशस्वी ठरले आहे. एक विख्यात गणिततज्ञ अंतराळ शास्त्रज्ञ आणि इतिहासकार मायकेल एच. हार्टने जगाच्या इतिहासात सर्वात प्रभावशाली ठरलेल्या 100 (शंभर) व्यक्तीमत्वाची अभ्यासपूर्ण यादी ‘द हंड्रेड’ च्या नावाने प्रसिध्द केले आहे. त्यात पहिले स्थान प्रेषित मुहम्मद (स.अ.) यांना देण्यात आले आहे. प्रेषित मुहम्मद (स.अ.) यांचा उल्लेख वारंवार समतेचा प्रणेता म्हणून केला जातो. ‘इस्लाम’ म्हणजे शांति, नम्रता आणि अल्लाहच्या इच्छेपुढे शरणागती. अल्लाहने मानवाच्या कल्याणासाठी आणि मार्गदर्शनासाठी या जगात पाठविलेला हा धर्म आहे. इस्लामचा अर्थ लक्षात घेतला तर या धर्माने विश्वशांती व विश्वकल्याणाचा संदेश या जगाला दिला आहे. कलमा, नमाज, रोजा, जकात आणि ‘हजयात्रा’ ही इस्लाम धर्माचे आधारस्तंभ आहेत.\nइस्लामचे पहिले मुलभूत तत्व - “कलमा-ए- तयब्बा” चा अर्थ आहे अल्लाहशिवाय कोणीही पूज्य नाही व मुहम्मद (स.अ.) अल्लाहचे प्रेषित आहेत.\nइस्लामचे दुसरे मूलभूत तत्व - ‘रिसालत’ म्हणजे प्रेषितत्व हे आहे. अल्लाह एकमेव एक आहे व ईशभक्तीच्या श्रध्देला एक संकृती, एक सभ्यता आणि एक जीवनपध्दतीचे स्वरूप देण्याचे काम पैगंबराचे वैचारिक व व्यवहारीक मार्गदर्शन करीत असते. त्यांच्याचद्वारे आम्हांला कायदा प्राप्त होतो. या कायद्याला अभिप्रेत असलेली जीवन व्यवस्था प्रस्थापित होते आणि म्हणून (तौहीद) एकेश्वर वादानंतर रिसालतवर ईमान आणते. इस्लामची समाजरचना या तत्वावर आधारलेली आहे. मूर्ती पुजा इस्लाममध्ये निषिध्द मानली जाते. इस्लाम सामाजिक वृत्तीच्या विकासाला जास्त महत्व देतो हे नमाज, रोजा, जकात, हज यासारख्या मूलभुत धार्मिक कार्याने समजते. इस्लाम माणसाची ईश्वर विषयक जी कर्तव्य आहेत त्यापेक्षा त्याची आपल्या बांधवांसंबंधी जी कर्तव्य आहेत त्याला अग्रक्रम देतो व जगात शांति प्रस्थापित करतो.\nनमाज :- उदाहरणार्थ अजान झाली तर सर्व नमाजसाठी मशिदीत जातात. नमाज आदा करतांना मशिदीत गरीब, श्रीमंत, काळे-गोरे एकत्र जमा होतात, राव असो वा रंक असो, खांद्याला खांदा लावून, गुडघे टेकवून परमेश्वराची आराधना (इबादत) करतात. दुसऱ्याला कमी लेखण्याची, तुच्छ समजण्याची प्रवृत्ती इस्लाम धर्मात आढळत नाही. अहंकाराला मुळापासून नष्ट केले जाते. इस्लाम हा पहिला धर्म आहे कि ज्या धर्माने लोकशाही म्हणजे काय हे शिकविले. इस्लामची लोकशाही पाचवेळा दृष्य स्वरूप धारण करते.\nआम्ही सर्व भारतीय. भारतात हिंदू-मंदिरात परमेश्वर आळवतो, मुसलमान - मशीदीमध्ये संभाषण करतो, ख्रिस्त - चर्चमध्ये परमेश्वराला हाक मारतो, शीख - गुरूद्वारामध्ये प्रार्थना करतो. पण हे सर्व संपल्यावर मंदिरातून मशिदीतून गुरूद्वारातून किंवा चर्चमधुन जो माणूस बाहेर पडतो तो हिंदू नाही, मुसलमान नाही, ख्रिस्त नाही, शीख नाही तो फक्त भारतीय आहे, माणुस आहे हे इस्लाम शिकवतो. धर्म हा व्यक्ती आणि अल्लाहास जोडण्याचा प्रयत्न करतो हे प्रेषित मुहम्मद (स.अ.) ची शिकवण कुणीही विसरता कामा नये जी जगात शांती निर्माण करते.\nप्रेषित मुहम्मद (स.अ.) जगातले पहिले व्यक्तीमत्व आहेत ज्यांनी इतिहासात पहिल्यांदा समतेचा व्यवहारीक संदेश दिला. केवळ 23 वर्षाच्या कालावधीत त्यांनी या समतेवर आधारित समाज स्थापन केला. जैद नावाच्या काळया गुलामाला आपली आत्या बहिण देवून काळया गोऱ्याचा भेद प्रेषितांनी नष्ट केला. हरिसा नावाच्या गुलामाच्या घटस्फोटीतेशी विवाह करून तुच्छ समजल्या जाणाऱ्या घस्फोटीतेला प्रेषितांची पत्नी बनण्याचा बहुमान दिला. बिलाल नावाच्या तुच्छ समजल्या जाणाऱ्या गुलामाला काबागृहावर चढून अजान देण्याचा आदेश देवून कोणताच माणूस अपवित्र नसल्याचा संदेश प्रेषितांनी दिला आणि स्पष्ट केले कि, “आजपासून रानटीपणाच्या सर्व प्रथा आणि परंपरा मी माझ्या पायदळी तुडवीत आहे. कोणाला कोणावर कसलेही प्रभुत्व नसून सर्व समान आहेत. एकाच मानवाची संतान आहेत. सर्वांना एकाच मानवाची संतान मानणे इस्लामच्या मुलभूत सिध्दांतापैकी एक सिध्दांत आहे. समता, बंधुत्व निरंतर नांदावयास हवे. जातीचा, मताचा, लिंगाचा आणि वर्णाचा भेद समाजात कदापी शिरणार नाही अशी इस्लामची तत्वे आहेत जी माणसाच्या वैचारिक प्रगतीची द्योतक आहेत.\nइस्लामचे आगमन भारतात भक्तीमार्गाने इ.स. (629) मध्ये पैगंबराच्या हयातीत झाले. केरळमधील चेरामन पेरूमल मस्जिद भारतामधील पहिली मस्जिद. केरळातील चेरानंद साम्र��ज्याचा शेवटचा राजाला इस्लामची ओळख झाली आणि त्यांनी मक्काकडे प्रस्थान केले. प्रेषित मुहम्मद (स.अ.) याच्या सान्निध्यात राहून त्यांना इस्लाम धर्म स्विकारला आणि स्वत:चे नांव ताजुद्दीन (रजि.) असे ठेवले. जेद्दातील राजाच्या बहीणीशी त्यांनी विवाह केला आणि तेथेच स्थायिक झाले. जीवनातील अंतिम काळात त्यांनी केरळमधील आपल्या नातेवाईकांना पत्र लिहून इस्लाम धर्माचा प्रसार केला.\nइस्लाममधील एक महत्वपूर्ण असलेला स्तंभ जकात आहे. जकात इस्लाम धर्मात गोरगरिबांसाठी आहेत. प्रत्येकी मुस्लीम जो जकात देण्यास पात्र आहे त्यांने आपल्या कमाईच्या प्रतिशेकडा अडीच रूपये प्रमाणे जकात गोरगरिब, अनाथ विधवा अथवा गरजवंतांना द्यावी. गुलामांच्या मुक्ततेसाठी व कर्जदारांना मदतीसाठी प्रेषितांनी जकातची योजना इस्लाममध्ये केली. ईश्वरी मार्गात आणि वाटसरूंच्या सेवेसाठी उपयोगात आणण्याकरीता जकात आहे. दिव्य कुराणच्या सुरह-9:60 मध्ये नमूद केले गेले आहे, जगातील सर्व लोकांनी जर या तत्वावर अनुकरण केले तर भूकबळी, कुपोषण अशा खूपच समस्या दूर होतील.\nइस्लाममध्ये सावकारी निषिध्द आहे. कर्ज दिलेल्या पैशांवर व्याज घेणे निषिध्द (हराम) आहे. अल्लाहने (व्यापाराला वैध केला आहे आणि व्याजाला निषिध्द केले आहे) दिव्य कुरआन (सुरह 2: 275)\nव्याजाच्या शापाने ग्रस्त झालेल्या समाजाला प्रेषितांनी सावकारी पाशातून मुक्त करून व्याजमुक्त अर्थव्यवस्थेचा संदेश दिला आणि केवळ 10 वर्षांच्या कालखंडात व्याजमुक्त अर्थव्यवस्था प्रस्थापित करून दाखविली. अरब समाजात लोक सावकारी एक भयंकर पाप समजू लागले. केवळ व्याजाच्या नावाने सावकार थरथर कापू लागले. आपल्याकडे अधिक असलेली रक्कम लोक स्वत: दान करू लागले. गरीब व गरजवंताना पैसे उधार मागण्याची परिस्थितीच कधी प्रेषितांनी येवू दिली नाही. अरब प्रदेश पाहता पाहतां आर्थिकदृष्टया इतका सधन-संपन्न झाला कि ज्याच्या आधारे अरब समाजातून दारिद्रयाचा नाश झाला; जनता दान देण्यासाठी हातात रक्कम घेवून फिरू लागली. मुस्लीम साम्राज्याने (इस्लामी नव्हे) जगावर 1000 वर्षांपेक्षा जास्त काळ सत्ता गाजविली. या 1000 वर्षांत एकाही व्याजाच्या व्यवहाराची नोंद इतिहासात आढळत नाही. मुस्लीम शासनाला कधी कर्ज घ्यावे लागल्याची नोंद इतिहासात सापडत नाही. या उलट इतर शासनांना केलेल्या भरमसाठ मदती���्या नोंदी आढळतात. आज जगाला व्याजमुक्त अर्थव्यवस्थेची ओढ लागली आहे. व्याजाच्या पाशातून मुक्ती प्राप्त करण्यासाठी आज श्रमिक वर्ग व्याजमुक्तीची मागणी करू लागला आहे.\nभारतात लाखो शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे मुख्य कारण गरिबी नसून चक्रवाढ व्याजाचा बोजा आहे. कारण शेतकरी पूर्वीही गरीब होते परंतु गरिबीमुळे त्यांनी आत्महत्या केली नाही. इस्लामचे हे धोरण स्विकारल्यास आज भारताच्या प्रगतीस पोषक ठरणार आहे. मानवी इतिहासात या नवीन समाजास उच्च स्थान प्राप्त होणार आहे. मानवतेच्या तुलनेत संपत्ती, द्रव्य आणि धनास श्रेष्ठत्व देण्याऐवजी मानवता आणि सदाचारास संपत्तीपेक्षा जास्त महत्व प्राप्त होते. अर्थात मानवतेच्या विकासाचा प्रगतीचा मार्ग याने मोकळा होतो.\nरोजा :- प्रेमाने व सहानुभूतीने वागा, कठोर होवू नका, दयाळू राहा. तुम्ही सदाचरणी बनावे, तुमच्यातील वाईटपणा तुमच्यापासून दूर व्हावा म्हणुन उपवास (रोजे) तुमच्यावर अनिवार्य केले आहेत. खोटे बोलू नये, दुसऱ्यांची निंदा करू नये, व्याभिचार करू नये, रक्तपात करू नये, एका व्यक्तीचे प्राण वाचविणे म्हणजे सर्व मानव जातीचे प्राण वाचविणे आणि एका व्यक्तीची हत्या म्हणजे मानव जातीची हत्या, तसेच दिला शब्द पाळा, पाप टाळा, विश्वासघात करू नका ही इस्लामची शिकवण व तत्वप्रणाली वाखाणण्याजोगी आहे. दारूमुळे मनुष्याचे जीवन यातनामय बनते. उपवास दारूबंदीस जालीम उपाय आहे. एके दिवशी सर्वांना ईश्वराच्या न्यायासमोर उभे राहावयाचे आहे हे विसरू नका. वृध्दापकाळात आपल्या मातापित्याकडे लक्ष देण्यासंबंधी विसरू नका. तहानलेल्यांना पाणी देणे, आंधळयांना मदत करणे, रोजा ठेवा, ज्ञानार्जन करा, त्यामुळे काय निषिध्द आहे आणि काय नाही हे लक्षात येईल.\nहज :- जर ऐपत असेल तर मक्केची हज यात्रा करा. येथे जगातील लोक एकत्र येतात. जगभरातील मुस्लिम संस्कृतीची तोंडओळख होते.\n-: मुस्लिमांचे स्त्रियांसाठी योगदान :-\nज्याकाळी जगातील श्रेष्ठ तत्वज्ञान स्त्रीमध्ये आत्मा असतो कि नाही सारख्या गप्पा मारण्यात व्यस्त होते त्या काळात प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी स्त्रीला सर्वच क्षेत्रात समान (एकसारखे नव्हे) अधिकार देवून टाकले. प्रसिध्द मार्क्सवादी भारतीय विचारवंत एम.एन. रॉय आपल्या ‘इस्लामचे ऐतिहासिक योगदान’ या पुस्तकात स्त्रीला माणूस म्हणून दर्जा दे��ारा धर्म ‘इस्लाम’ असल्याचा उल्लेख करून प्रेषितांच्या कार्याचा गौरव करतात. अरब समाजाच्या नसानसात भिनलेल्या, जन्मलेल्या मुलीला जिवंत पुरायच्या प्रथेला केवळ 13 वर्षाच्या कालखंडात प्रेषितांनी अशाप्रकारे हद्दपार करून दाखविले की मागील 1400 वर्षाच्या इतिहासात एकाही मुलीला केवळ मुलगी असल्यामुळे मारण्यात आलेले नाही.\nजगात महिलांसाठी इस्लाम एक क्रांतिकारक संदेश ठरला आहे. हार्वर्ड विद्यापीठाच्या प्रख्यात जर्मन महिला प्राध्यापिका अॅनीमेरी स्किमेल म्हणतात की, तुलनात्मक दृष्टीने पाहिले असतां असे दिसते कि इस्लामने महिलांना दिलेले अधिकार इतरांच्या मानाने कित्येक पटीने पुरोगामी आहेत. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी आईला हा दर्जा दिला कि धर्मातील सर्वोच्च संकल्पना असलेला स्वर्ग आईच्या पायाखाली आणून ठेवला आणि ‘जन्नत मां के कदमो के नीचे’ असल्याची शिकवण दिली. पत्नीला हा दर्जा दिला कि ‘तुमच्यापैकी सर्वोत्तम मुस्लीम तो आहे जो आपल्या पत्नीसाठी सर्वोत्तम पती आहे.’ मुलीला हे स्थान दिले कि “ज्याला एक, दोन किंवा त्यापेक्षा जास्त मुली असतील आणि तो त्यांचे पालनपोषण न्यायोचित पध्दतीने करेल, तो स्वर्गात माझा शेजारी असेल” अशी शिकवण प्रेषितांनी दिली. इस्लामच्या शिकवणीत अत्यंत संतुलन आहे तो प्रगतीचा एक मार्ग आहे.\n: इस्लाम मुक्तीचा मार्ग :\nमानवी समाजाला सर्वार्थाने सुखी होण्यासाठी दोन प्रकारच्या मुक्ती आवश्यक असते. एक म्हणजे आध्यात्मिक मुक्ती आणि दुसरी भौतिक मुक्ती. इस्लामच्या अभ्यासाने, शिकवणीने, आचरणाने आध्यात्मिक मुक्ती म्हणजे स्वचित्ताची शुध्दी करणे व विकार मुक्त होणे सहज शक्य आहे. नमाज, रोजा याचे उत्तम उपाय आहेत. भौतिक जगाचे प्रश्न व त्यातून उद्भवणारे राग, लोभ हे विकार यापासून तो दूर राहू शकतो. इस्लाम कोणत्याही जाती धर्माच्या माणसाशी भांडण, युध्दापासून दूर राहण्याची शिकवण देतो. अध्यात्माचा खरा अर्थ राग, लोभादी विकारापासून मुक्ती मिळविणे हा आहे. भौतिक मुक्ती मिळवून देण्यासाठी इस्लामने महत्वाची भुमिका निभावली आहे. शिक्षण, आरोग्य, राहणीमानाचा दर्जा, जागतिक दर्जाच्या शिक्षणाचा प्रसार, प्रचार इस्लाम नेहमीच करत असतो. प्रचलित काळ भौतिक मुक्तीचा असल्याने दिशा ओळखून सर्व जाती-धर्मीय देशप्रेमींनी प्रामाणिक प्रयत्न केल्यास भौति�� मुक्ती मिळावयास वेळ लागणार नाही. (लेखिका : अध्यक्षा 11 व्या अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन, पनवेल)\nसुबोध कुरआन खंड क्र. १ (पान १ ते १४३).\n\"अल्लाहच्या नावाने, जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे'' १. अल्फातिहा परिचय शीर्षक : या प्रथम सूरहचे (अध्याय) नाव &quo...\nनेतृत्वाचे प्रकार आणि त्यातील फरक\nआणि (आठवण करा) जेव्हा तुमच्या पालनकर्त्याने दूतांना सांगितले की, ’’मी पृथ्वीवर एक खलीफा (माझा प्रतिनिधी) बनविणार आहे.’’ (तेव्हा त्या दुतांनी...\nसटीप मराठी भाषांतर मौलाना सय्यद आला मौदूदी (यांच्या सटीप उर्दू भाषांतरावरून) मराठी भाषांतर अब्दुल जबार कुरैशी कुतुबुद्दिन हुसैन...\n- मुहम्मद फारूक खान - मानवास जीवन मिळाले. त्यास या जीवनाचा अनुभव देखील होतो, मात्र असे लोक बोटावर मोजण्याइतकेच आढळतील ज्यांनी या जीवना...\n- सय्यद अबुल आला मौदूदी या पुस्तिकेत एकेश्वरत्व सोदाहरण स्पष्ट करून सांगण्यात आले आहे आणि मनुष्याच्या विनाशाचे, अन्याय, ...\nएकेश्वरत्व आणि प्रेषित्वाची साक्ष\n``मी साक्ष देतो की, अल्लाहशिवाय कोणीही पूज्य नाही आणि याचीही साक्ष देतो की, आदरणीय मुहम्मद (स.) अल्लाहचे दास आणि पैगंबर आहेत.'' दोन ...\nइद मिलन निमित्त सर्वधर्मीय विचारवंतांचे मौलिक विचार\n'मेराज' चे वास्तव: आदरणीय प्रेषित मुहम्मद (स.) यांना ईश्वरी सान्निध्य आणि मार्गदर्शन\nमुळात असा नियमच आहे की, सत्याच्या विरोधकांचे अत्याचार आपल्या संपूर्ण मर्यादा ओलांडतात आणि अत्याचारपीडितांचा आत्मा तळतळून हाक देतो की, ...\nपारा १ - भाग १ पारा १ - भाग २ पारा १ - भाग ३ पारा २ - भाग १ पारा २ - भाग २ पारा २ - भाग ३...\nरमजान, चंद्रकोर आणि गैरसमज\nमशीद, मदरसे, मुस्लिमांच्या लग्नपत्रिका, काही मुस्लिम देशांचे ध्वज आणि मुस्लिम समाजाचा प्रतीकात्मक उल्लेख करण्यासाठी सर्वसाधारणपणे चंद्रक...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://veblr.com/m/search/?search=%23jamkhed", "date_download": "2022-01-23T20:38:09Z", "digest": "sha1:MQNARJDQLNI5SSOT7VSHTJIXKWKYXKNF", "length": 118229, "nlines": 462, "source_domain": "veblr.com", "title": "Search #jamkhed Video - Veblr Mobile | Veblr Video Search", "raw_content": "\nहिंदुहृदयसम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त महापौरांच्या हस्ते विनम्र अभिवादन\nहिंदुहृदयसम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणुकीनुसार ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण आम्ही करत आहोत असे प्रतिपादन महापौर रोह���णी शेंडगे यांनी यावेळी केले.\nयावेळी युवा सेनेचे विक्रम राठोड शहरप्रमुख संभाजी कदम माजी शहर प्रमुख महापौर रोहिणी शेंडगे माजी महापौर सुरेखा कदम दिलीप सातपुते माजी महापौर भगवान फुलसौंदर नगरसेवक मदन आढाव संतोष आप्पा बाळासाहेब बोराटे परेश लोखंडे ,भाऊ बोरुडे , दत्ता जाधव ,संजय शेंडगे,सचिन शिंदे, अप्पा नळकांडे,काका शेळके, अशोक दहिफळे ,संग्राम कोतकर, अमोल येवले, महिला आघाडीच्या स्मिता अष्टेकर, आशा निंबाळकर अरुणा गोयल,सर्व नगरसेवक व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते\nदेश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र Metronews live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ Metronews च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.\nसर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in\nनेता सुभाष चौकातिल शिवालयात हिंदुहृदयसम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मानवंदना\nसाम दंड भेदाच्या मार्गाने जाऊनी जिंकली लोकांची मने, बनूनी लोकनेता जनतेच्या मनी दिले हिंदूत्वरक्षकाचे धडे. असे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना 23 जानेवारी, 2019 रोजी येणाऱ्या जयंती निमित्त त्रिवार वंदन कट्टर शिवसैनिक, मराठी अस्मितेची शान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे कणखरपणे नेतृत्व म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे.\nयुवा सेनेचे विक्रम राठोड शहरप्रमुख संभाजी कदम माजी शहर प्रमुख महापौर रोहिणी शेंडगे माजी महापौर सुरेखा कदम दिलीप सातपुते माजी महापौर भगवान फुलसौंदर नगरसेवक मदन आढाव संतोष आप्पा बाळासाहेब बोराटे परेश लोखंडे ,भाऊ बोरुडे , दत्ता जाधव ,संजय शेंडगे,सचिन शिंदे, अप्पा नळकांडे,काका शेळके, अशोक दहिफळे ,संग्राम कोतकर, अमोल येवले, महिला आघाडीच्या स्मिता अष्टेकर, आशा निंबाळकर अरुणा गोयल,सर्व नगरसेवक व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते\nदेश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र Metronews live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ Metronews च्या व्हायरल वास्तवमध्ये पाह���. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.\nसर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in\nश्रीकृष्णनगर,कल्याण रोड येथे विकास कामचे उदघाटन महापौर रोहिणी शेंडगे यांच्या हस्ते संपन्न\nश्रीकृष्णनगर,कल्याण रोड येथे नगरसेवक नळकांडे व सचिन शिंदे यांच्या प्रयत्नातून ड्रेनेज लाईन कामाचा शुभारंभ महापौर रोहिणी शेंडगे यांच्या हस्ते करण्यात आला सरसेनापती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त प्रथम त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी उपमहापौर पुष्पाताई बोरुडे युवा सेनेचे विक्रम राठोड शहरप्रमुख संभाजी कदम माजी महापौर सुरेखा कदम दिलीप सातपुते माजी महापौर भगवान फुलसौंदर नगरसेवक मदन आढाव संतोष आप्पा बाळासाहेब बोराटे परेश लोखंडे ,भाऊ बोरुडे , दत्ता जाधव ,संजय शेंडगे,सचिन शिंदे, अप्पा नळकांडे,काका शेळके, अशोक दहिफळे ,संग्राम कोतकर, अमोल येवले, महिला आघाडीच्या स्मिता अष्टेकर, आशा निंबाळकर अरुणा गोयल, परिसरातील नागरिक उपस्थित होते\nदेश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र Metronews live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ Metronews च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.\nसर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in\nगुंडेगाव येथील त्रिदल सैनिक संघटनेतर्फे सिंधुताई सपकाळ यांना सामाजिक उपक्रमाने श्रद्धाजंली अर्पण.\nगुंडेगाव येथील त्रिदल सैनिक संघटना यांच्या वतीने थोर समाजसेविका सिंधुताई सपकाळ (माय)यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.यावेळी गावातील सार्वजनिक भागातील स्वच्छता करून सैनिकांनी समाजापुढे एक आदर्श घालून दिला.तसेच भविष्यात ग्रामीण भागातील आरोग्य,कृषीवर जनतेचे काम करत राहणार आहोत,त्याचाच एक भाग म्हणून स्वच्छता हीच ईश्वरसेवा समजून आम्ही माजी सैनिक काम करत आहोत याचा जागतिक पातळीवर गावासह भारताची प्रतिमा उंचावण्यासाठी या सेवेचा नक्कीच एक संदेश दिला जाईल हे अभियान राबविताना गावातील रस्ते,मंदिर, शाळा परिसर स्वच्छ केला यासाठी गावातील त्रिदल सैनिक संघटनेचे अध्यक्ष शाम कासार मेजर, उपाध्यक्ष भवानीप्रसाद चुंबळकर, सचिव सतिश हराळ, नारायण भापकर, कारभारी आगळे मेजर,राहुल चौधरी,शिवाजी हराळ, अनिल हराळ,अब्बास शेख, राजाराम कासार,छगन येठेकर, विठ्ठल माने, भास्कर कोतकर, संभाजी भापकर, बाळासाहेब भापकर मेजर तसेच त्रिदल सैनिक संघटनेचे पदाधिकारी आजी माजी सैनिक उपस्थित राहुन गावस्वच्छता केली..\nदेश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र Metronews live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ Metronews च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.\nसर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in\nखा.अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसेची साकारलेल्या भूमिकेचे पडसाद, कोल्हा नथुराम मुर्दाबादची घोषणा जारी\nखासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी एका सिनेमात नथुराम गोडसेची भूमिका साकारली असल्याने सध्या राजकारण तापले आहे. कोल्हे वादाच्या केंद्रस्थानी असून, शहरातही त्याचे पडसाद उमटताना दिसत आहे. पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेच्या वतीने कोल्हा नथुराम मुर्दाबादची घोषणा जारी करण्यात आली आहे. तर शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांसारखा पेहराव करुन जनतेच्या सहानुभूतीवर खासदार झालेल्या कोल्हे यांनी नथुराम गोडसेची वादग्रस्त भूमिका साकारुन कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळण्याचा प्रकार केला असल्याचा आरोप करुन या लोकप्रतिनिधी विरोधात डिच्चू कावा करण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.\nखासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी नथुरामची भूमिका करण्याबाबत युक्तिवाद केला आहे. परंतु तो जनतेला पटलेला नाही. महात्मा गांधीजी यांची हत्या करणारा नथुराम गोडसेची भूमिका साकारुन देखील कोल्हे यांना खंत वाटली नाही व जनतेची त्यांनी माफी देखील मागितलेली नाही. यामुळे कोल्हे हे गुट्टलबाज सत्तापेंढारी असल्याचे सिध्द होते. कोरोनाचे संक्रमण कमी होताच याविरोधात दिल्लीगेट वेस येथे खासदार अमोल कोल्हे यांच्या प्रतिमा पायदळी तुडविण्यात येणार आहे. तर अशा मस्तवाल लोकप्रतिनिधीला धडा शिकवण्यासाठी जय शिवाजी, जय डिच्चू कावा तंत्राचा वापर करण्यासाठी पुढाकार ���ेण्यात आला असल्याची माहिती संघटनेचे निमंत्रक अॅड. कारभारी गवळी यांनी दिली.\nदेश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र Metronews live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ Metronews च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube\nनगरसेविका वंदना ताठे यांच्या विशेष प्रयत्नातून विविध विकास कामांचा उद्घाटन समारंभ संपन्न\nप्रभाग ६ मधील विविध विकास कामांचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला.नवनीतनगर ताठे मळा पंपिंग स्टेशन रोड सावेडी येथे ओंकार पार्क नवनीत नगर येथील उद्यानाचे उद्घाटन, नवनीत नगर येथील अंतर्गत रस्त्याचे भूमिपूजन,नवनीत नगर येथील रस्त्याच्या दुतर्फा पेव्हिंग ब्लॉक दो बसवणे , नवनीतनगर येथील जल विस्तारण ( ड्रेनेज ) व्यवस्था करणे आदींचे शुभारंभ माजी आमदार शिवाजीराव कर्डिले व आमदार संग्राम ( भैया ) जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अहमदनगर मनपाच्या\nस्थायी समिती सदस्या व महिला बालकल्याण समिती सदस्या तथा नगरसेविका वंदनाताई विलास ताठे , माजी महापौर बाबासाहेब वाकळे, नगरसेविका पल्लवी जाधव, नगरसेवक रविंद्र बारस्कर,विलास ताठे, शहाजी कासार, दिलीप शिरसाठ,पंकज वैद्य,दशरथ गुंड, भाऊसाहेब ठाकर, दशरथ पाटील,भरत सूर्यवंशी, प्रदीप गुंड, सचिन कासार, सुनिल गरूड,वैभव अंत्रे, चंद्रकांत निकम, जालिंदर शिंदे, श्रीरंग देवकुळे,नितीन ताठे, जितेंद्र कांकरीया, रविंद्र शिवरामे आदी उपस्थित होते.\nदेश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र Metronews live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ Metronews च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.\nसर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in\nदलित अत्याचाराच्या घटना संदर्भामध्ये आयोगाकडे तक्रारी अतिशय कमी प्रमाणात प्राप्त झाल्या - अभ्यंकर\nराज्यामध्ये अनुसूचित जाती जमातीच्या संदर्भामध्ये अल्पसंख्यांकांच्या विविध विषयासंदर्भामध्ये अल्पसंख��याक आयोग नेहमीच दखल घेत असतो. मागील तीन महिन्याच्या कालावधीमध्ये दलित अत्याचाराच्या घटना संदर्भामध्ये आयोगाकडे तक्रारी अतिशय कमी प्रमाणात प्राप्त झाल्या आहेत अशी माहिती महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष जे .एम. अभ्यंकर यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली.\nनगर येथील शासकीय विश्रामगृह येथे विशेष बैठक बोलावण्यात आली होती यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव, युवा सेनेचे जिल्हा अधिकारी विक्रम राठोड, शिक्षक संघटनेचे अध्यक्ष अंबादास शिंदे , माजी शहर प्रमुख दिलीप सातपुते आदींसह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.\nअध्यक्ष अभ्यंकर म्हणाले की, गेल्या तीन वर्षांमध्य आम्ही राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन दौरे करत आहोत नगर जिल्ह्यामध्ये आज आम्ही या ठिकाणी विविध प्रकारच्या समस्या कोणत्या आहेत याची समक्ष माहिती घेण्यासाठी या जिल्ह्यामध्ये आलेले आहेत असे त्यांनी यावेळी सांगितले अलीकडच्या काळात अल्पसंख्याक समाजावर तसेच दलित समाजावर होणारे अन्यायाबाबत योग्य पद्धतीने न्याय मिळतो की नाही हे सुद्धा पाहिले गेले पण गेल्या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये दलित अत्याचाराच्या तक्रारी आयोगाकडे कमी प्रमाणामध्ये आलेल्या आहेत ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे नेमका आता हा बदल कशा पद्धतीने झालेला आहे याचीसुद्धा आयोग माहिती घेत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.\nदेश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र Metronews live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ Metronews च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घ\nएकाच व्यक्तीच्या दोन दोन तपासण्या, रुग्ण सख्यां कशी वाढतेय घ्या याचे उत्तर\nनगर जिल्ह्यात कोरोनाची रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत असल्या कारणाने प्रशासन सक्त झाले आहे. अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने ठिकठिकाणी कोरोना चाचणी करनयेत येत आहे. नगरच्या रेल्वे स्थानकात तर एकाच व्यक्तीची अँटिजन आणि आर टी पी सी आर चाचणी केली जात आहे. महापालिकेचे आरोग्य खाते हे असे का करते आहे याबाबत प्रशासनाला काय ते माहित आहे. खरे तर कोरोना संशयित व्यक्तीची अनीतीजन टेस्ट झटपट निर्णय मिळावा यासाठी केली जाते जर त्यात तो पॉसिटीव्ह आला तर पुढे आर टी पी सी आर करण्याचा सल्ला दिला जातो. नगर महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना या चाचण्या जास्तीत जास्त करण्याचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे त्यामुळे ते पूर्ण करण्यासाठी मनपा कर्मचारी एकाच इसमाच्या दोन दोन चाचण्या करण्याचा घाट घालत आहेत. आणि मनाला वाटेल तशी रुग्ण संख्या वाढवण्याचा प्रयत्न करतात कि काय असा संशय निर्माण झालाय.\nदेश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र Metronews live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ Metronews च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.\nसर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in\nसभापती सौ.जयश्री औटी यांना धुळ चारत सर्वसामान्य नवखी उमेदवार कु.हिमानी नगरे जायंट किलर ठरल्या\nनुकत्याच झालेल्या पारनेर निवडणुकीत कु.हिमानी नगरे या विजयी ठरल्या त्यांनी पारनेर मधील प्रस्थापित विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी यांच्या पत्नीचाच दारुण पराभव केला.\nया विजयनानंतर पक्षश्रेठींचे आशीर्वाद घेण्यासाठी त्या राष्ट्रवादी भवन येथे आल्या होत्या. तेव्हा त्यांनी पत्रकारांशी सवांद साधला आणि आपली भूमिका मांडली\n, महाराष्ट्रातील पहिल्या महिला पंचायत समिती सभापती सौ.जयश्री औटी यांना धुळ चारत राष्ट्रवादी काँग्रेसची सर्वसामान्य नवखी उमेदवार कु.हिमानी नगरे जायंट किलर ठरल्या आहे.\nदेश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र Metronews live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ Metronews च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.\nसर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in\nव्हाय आय किल गांधी चित्रपटजर समाजाच्या,चांगल्या विचारांच्या विरोधात असेल तर विरोध करू -आ. रोहित पवार\nव्हाय आय किल गांधी' या चित्रपटात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खा.अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसे ची भूमिका केल्याचे समोर आल्यानंतर त्यांच्यावर एकीकडून समाजमाध्यमा���ून अनेकजण तुटून पडले आहेत. दुसरी कडे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यख शरद पवार यांनी एक कलाकार म्हणून आणि तेही ते राष्ट्रवादीत येण्या अगोदर खा.कोल्हे यांनी हा चित्रपट स्वीकारला असल्याने त्यांना विरोध असण्याचे कारण नसल्याचे स्पष्ट केले आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे मंत्री असलेले जितेंद्र आव्हाड यांनी खा.कोल्हेनच्या भूमिकेबद्दल टीका केली आहे.\nया पार्श्वभूमीवर आज शुक्रवारी प्रसार माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादीचे आ.रोहित पवार यांनी पक्षाध्यक्ष शरद पवारांच्या भूमिकेची री ओढत एक कलाकार म्हणून आपण त्यांच्यावर टीका करणे योग्य नसल्याचे म्हंटले आहे. अनेक कलाकार आहेत की त्यातले अनेक भाजपशी निगडित आहेत त्यांनीही अशाच वादग्रस्त विविध भूमिका केलेल्या आहेत ते चित्रपटही तपासावे लागतील असे मत व्यक्त केले आहे.\nचित्रपट प्रदर्शित अजून झालेला नाही, तो प्रदर्शित झाल्या नंतर त्या चित्रपटात समाज किंवा चांगल्या विचारांच्या विरोधात त्यात काही दाखवले असेल तर आम्हीही चित्रपटाला निश्चितच विरोध करू, अशीही भूमिका आ.रोहित यांनी यावेळी मांडली.\nदेश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र Metronews live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ Metronews च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.\nसर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in\nस्वर्गीय डॉक्टर सविता पंडित यांच्या स्मरणार्थ 27 28 29 ला महिला महा आरोग्य शिबिराचे आयोजन...\nभिंगार येथील पंडित हॉस्पिटल अॅण्ड मेटरनिटी होमे यांच्या वतीने आणि स्वर्गीय डॉक्टर सविता पंडित यांच्या स्मरणार्थ 27-28-29 जानेवारी रोजी महिला महा आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये लॅप्रोस्कोपीक गर्भाशयाचा कॅन्सर सर्जरी, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया उलटवणे ,कॉस्मेटिक सर्जरी- कृत्रिम योनिमार्ग तयार करणे ,गर्भाशय न काढता गाठी काढणे, गर्भाशय काढणे, एण्डोमेट्रिऑसीस सर्जरी,अंडाशयाच्या गाठी काढणे, अशा सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया सवलतीच्या दरात भिंगार येथील पंडित हॉस्पिटल मध्ये होणार आहेत त्यामुळे जिल्ह्यातील गरजू महिला रुग्��ांनी या शिबिराला उपस्थित राहण्याचे आवाहन डॉक्टर ऋषिकेश पंडित यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितला आहे.\nदेश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र Metronews live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ Metronews च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.\nसर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in\nमद्यालयाबाबत तातडीने निर्णय घेणारे सरकार विद्यालयाबाबत असंवेदनशील-भैय्या गंधे\nसर्व शिक्षणसंस्था, शिक्षक, कर्मचारी, पालक व विद्यार्थी यांचा विचार करुन शाळा तातडीने सुरु करुन संस्था व शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लागावे, या मागणीसाठी भाजपाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निदर्शने करुन निवासी उपजिल्हाधिकारी संदिप निचित यांना देण्यात आले. याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, नगरसेवक उदय कराळे, विलास ताठे, गणेश नन्नवरे, शिक्षक आघाडीचे सुनिल पंडित, शैक्षणिक संस्थेचे प्रकोष्ठ दामोदर बठेजा, महेश नामदे, उपाध्यक्ष संतोष गांधी, सचिन पारखी, अनिल सबलोक, रोहित दसरे, नितीन जोशी, मंडल अध्यक्ष वसंत राठोड, किशोर कटोरे, युवा मोर्चा अध्यक्ष महेश तवले, चंद्रकांत पाटोळे, सुमित बटुळे, राकेश भाकरे, लक्ष्मीकांत तिवारी, सुरेश खामकर, ऋग्वेद गंधे, हुजेफा शेख आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.\nयाप्रसंगी भैय्या गंधे म्हणाले, कोरोनातून जग स्वत:ला सावरत असताना महाराष्ट्र शासनाने पुन्हा काही निर्बंध लावून शाळा महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मद्यालये, चित्रपटगृहे यावरील निर्बंध शिथील करण्याचा निर्णय तातडीने घेणारे सरकार शिक्षणाबाबत मात्र असंवेदनशिल आहे. नियमित शाळा सुरु करण्याबाबत शासन उदासिन असून, याबाबत तातडीने निर्णय घेऊन विद्यार्थ्यांचे नुकसान टाळावे. त्याचप्रमाणे शैक्षणिक संस्था व शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवावे, अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भैय्या गंधे यांनी दिला.\nजिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना संदर्भात प्रतिबंधात्मक उपाययोजना करुन किम��न एक दिवसाआड किंवा 50 टक्के उपस्थितीत शाळा सुरु कराव्यात. संत मान्यतेनुसार वर्ष 2019-20 मधील निकषच ग्राह्य धरण्यात यावेत. आरटीई अंतर्गत रकमेची पूर्तता तातडीने करण्यात यावी. संस्थांचे कोरोना काळातील विविध कर संपूर्णपणे रद्द करण्यात यावेत. वीज बिला संदर्भात टप्पे करण्यात यावेत. अतिरिक्त खर्चापोटी अनुदान द्यावे. वेतनेतर अनुदान पुर्ववत सुरु करावे. प्रलंबित असलेली शिक्षक भरत भ्रष्टाचारमुक्त पद्धतीने तातडीने करावी. संस्थांना अत्यल्प दराने कर्ज उपलब्ध करुन द्यावे. स्थानिक पातळीवर निर्णय घेऊन त्वरित शाळा करण्यात याव्या आदि मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.\nया मागण्यांवर विद्यार्थ्यांच्या व शिक्षण संस्थांच्या हिताचा विचार करुन शाळा\nएमआयडीसी नवनागापूर अहमदनगर हद्दीमधील सर्व अतिक्रमण सात दिवसात काढावे अंतोन गायकवाड\nएमआयडीसी नवनागापूर अहमदनगर हद्दीमधील सर्व अतिक्रमण सात दिवसात काढावे व हमाल पंचायत ऑफिस साठी जागा विकत मिळण्याबाबत अन्यथा आम्ही हमाल लोक हमाल पंचायत ऑफिस त्याच जागी टाकली जाईल याची नोंद घ्यावी कारण ती आम्हाला उप अभियंता साहेब एम आय डी सी नव नागपूर अहमदनगर येथील साहेबांनी हमाल पंचायत ऑफिस टपरी अतिक्रमण आहे ही काढण्यासाठी सांगितले म्हणून नव नागपूर एम आय डी सी हमाल पंचायत वेल्फेअर फाउंडेशन चे अध्यक्ष अंतोन गायकवाड यांनी माननीय जिल्हा अधिकारी साहेब अहमदनगर पोलीस अधीक्षक साहेब अहमदनगर उपविभागीय अधिकारी साहेब नगर विभाग अहमदनगर माननीय मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य मुंबई 32 व माननीय मुख्याधिकारी साहेब महाराष्ट्र औद्योगिक विकास बस महामंडळ नाशिक यांना निवेदन दिले आहे\nदेश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र Metronews live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ Metronews च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.\nसर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in\nस्पेशल - रिपोर्ट -नासीर पठाण. प्रिवेडींग, पोस्टवेडींग, फोटोसुटसाठी पर्यटक अहिल्यादेवीच्या जन्मभूमीत\nराजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या जन्मभूमीत शिल्पसृष्टी व बगीचामधील विविध पुरातन काळातील मुर्ती तसेच देखावे व तेथून जवळून वाहणारी सिना नदीवर असलेल्या बंधा-याचे खोलीकरण व रूंदीकरणामुळे झाल्याने पाणीसाठ्यात झालेली वाढ यामुळे चोंडीच्या सौंदर्यात भर पडली असल्याने पर्यटकांना भुरळ घातली आहे. यामुळे याठिकाणी प्रि वेडींग, पोस्ट वेडींग, फॅमिली फोटोशुट, कपल फोटो व सेल्फी पॉंईट यासाठी पर्यटक अहिल्यादेवीच्या भुमित येत असल्याने रोजगाराचे साधने वाढत आहे.\nराजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे जन्मगाव चोंडी हे वेड्याभाबळीने वेढलेले होते. माजी मंत्री आण्णासाहेब डांगे यांनी या पावनभुमित १९९५ पासून विकासाची मुहूर्तमेढ रोवली व ख-या अर्थाने विकासाला सुरुवात झाली. अहिल्यादेवीच्या जीवनावरील शिल्पसृष्टी, २५ फुट उंचीचा अहिल्यादेवींचा पुतळा व उद्यानमधील विविध झाडे पुरातन काळातील मुर्ती, देखावे व पर्यटनाचा दर्जा यामुळे यापूर्वी शालेय सहली व पर्यटक येत असे परंतु दोन वर्षांपासून कोरोना प्रादुर्भामुळे पर्यटक दुर्मिळ झाले आहे.\nअहिल्यादेवीच्या मंदीराशेजारील बगीच्या शेजारून सिनानदी वाहते. या नदीवर बंधारा आहे त्यामुळे थोडाफार पाणीसाठा होतो व तो जानेवारी अखेर तळ गाठतो. या नदीचे गांभीर्य ओळखून आ. रोहीत पवार यांनी कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून जलसंधारणसाठी मागील वर्षी या सिनानदीचे खोलीकरण व रूंदीकरण दोन्ही बाजूंनी करताना ५० हजार मेट्रिक टन गाळ काढून तो चोंडी, पिंपरखेड, हळगाव व गिरवली गावातील शेतकऱ्यांना शेतात टाकला यामुळे शेती सुपीक झाली व नदीचे पात्र दुप्पट वाढले यामुळे नदीला धरणाचे स्वरूप आले आहे.\nनदीवर असलेल्या पुलाच्या खालील भागाला पाणी टेकले असल्याने ते हाताला लागत आहे. तसेच अथांग पाणी पसरल्याने व सुशोभीकरण केले आहे. अहिल्यादेवीची शिल्पसृष्टी, पुतळा व बगीचा याबरोबरच सिना नदीवरील अथांग पाण्यामुळे ३०० हेक्टर क्षेत्र बागायतखाली येत आहे .\nआ.लंके यांनी बहुमताचा 'जादूई' आकडा गाठला. |शहर विकास आघाडीच्या दोन नगरसेवकांचा राष्ट्रवादीलाबपाठिंबा\nनगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल बुधवारी जाहीर झाल्यानंतर त्रिशंकू अवस्थेत असलेल्या नगर पंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बहुमताचा आकडा गाठला आहे. आमदार नीलेश लंके, पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळ���े यांच्या उपस्थितीत हे प्रवेश झाले.\nप्रभाग क्रमांक ११ नवनिर्वाचित नगरसेविका सुरेखा अर्जुन भालेकर तसेच भूषण उत्तम शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला साथ देण्याचा निर्णय बुधवारी सायंकाळी घेतला आमदार नीलेश लंके यांच्याशी अर्जुन भालेकर, चंद्रकांत चेडे यांनी चर्चा केल्यानंतर भालेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला साथ देण्याचा निर्णय घेतला. दरम्यानच्या काळात शहर विकास आघाडीचे दुसरे नवनिर्वाचित नगरसेवक भूषण उत्तम शेलार यांच्या यांच्यासोबत आमदार लंके यांची बैठक झाली होती भालेकर तसेच श्री शेलार यांनी आमदार लंके यांच्या समवेत सकारात्मक चर्चा करीत राष्ट्रवादी काँग्रेसला साथ देण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी सकाळी भालेकर व व शेलार यांचे स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्यानंतर दुपारी नगर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे ७ तसेच शहर विकास आघाडीचे २ अशा नऊ सदस्यांची गट नोंदणी करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयात गट नोंदणी झाल्यानंतर शहर विकास आघाडीच्या दोन्ही नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये अधिकृत प्रवेश केला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगर येथील कार्यालयात हा सोहळा पार पडला.\nयावेळी अर्जुन भालेकर, बाळासाहेब नगरे, बाळासाहेब मते, बबन चौरे, राहुल झावरे, जितेश सरडे, कारभारी पोटघन, संदीप चौधरी, बाळासाहेब लंके, सचिन औटी, डॉ. बाळासाहेब कावरे, अशोक घोडके, महेंद्र गायकवाड यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवक सुरेखा भालेकर, भूषण शेलार, निता विजय औटी, नितीन अडसूळ, विजय सदाशिव औटी,सुप्रिया सुभाष शिंदे, हिमानी बाळासाहेब नगरे, डॉ. विद्या कावरे, प्रियांका औटी हे उपस्थित होते.\nराष्ट्रवादी व काँग्रेस पदाधिकारी यांच्यावर जनतेने विश्वास टाकला हा विजय कर्जतकरांचा अ. रोहित पवार\nगेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील बहुचर्चित व प्रतिष्ठेची बनलेल्या कर्जत नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी 12, कॉग्रेस 3, भाजप 2 असे निकाल लागले आहेत. राष्ट्रवादी व काँग्रेस यांची आघाडी होती. भाजपचे नेते व माजी मंत्री राम शिंदे विरुद्ध कर्जत जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक पार पडली. या निवडणुकीदरम्यान अनेक आरोप-प्रत्यारोप तसेच विविध मुद्द्यांवरून ही निवडणूक राज्य पातळीवर चांगलीच गाजली. भाजपच्या ताब्यात असलेली कर्जत नगरपंचायत एकहाती आपल्याकडे ओढून आणण्यात अखेर आमदार रोहित पवार यांना यश आले आहे.\nकर्जत नगरपंचायतच्या 17 जागांपैकी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पारड्यात 15 जागा पडल्या असून जनतेने कर्जत नगरपंचायत निवडणुकीचा कौल हा आमदार रोहित पवार यांच्या विकासकामांच्या बाजूने दिला असल्याचं स्पष्ट झालं आहे. यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची व प्रतिष्ठेची बनली होती. त्याचबरोबर कर्जतकरांनी अनोखा प्रचार देखील अनुभवला. शेवटच्या क्षणापर्यंत या निवडणुकीचा निकाल कोणाच्या बाजूने लागणार याबद्दल शंका व्यक्त केली जात होती. पण अखेर आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना घवघवीत यश मिळालं आहे. कर्जत नगरपंचायतीच्या माध्यमातून अनेक विकास कामे मार्गी लागतील, असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर गेल्या अनेक वर्षांपासून भाजपाचा गड राहिलेल्या कर्जत शहरावर अखेर राष्ट्रवादीचा झेंडा फडकावण्यात रोहित पवार यशस्वी झाले आहेत.\nदेश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र Metronews live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व\nसमाजाच्या लोकांनी एकत्रित येऊन कायदेशीर मतदान प्रक्रिया पार पाडावी, निसार पवार बाटलीवाला\nअहमदनगर नागोरी मुस्लिम जमात ट्रस्ट च्या वतीने आवाहन करण्यात येत आहे की समाजाच्या लोकांनी एकत्रित येऊन कायदेशीर मतदान प्रक्रिया पार पाडावी असे आवाहन डॉक्टर आयुब व निसार पवार बाटलीवाला यांनी केले\nनागोरी मुस्लिम जमात ट्रस्ट ची लाल टाकी येथे सर्वे नंबर 118 119 जागेचा निवडणुकीच्या व समाजातील कोणाचाही या जागेचा कुठलाही संबंध नाही तसेच निसार पवार बाटलीवर यांनी विरोधकांवर आरोप केले आहेत की विरोधकांनी मुस्लिम बँके च्या खात्यातून गैरव्यवहार करून लाखो रुपये च्या अपहार करण्यात आला आहे असा आरोप बाटलीवाला यांनी विरोधकांवर केला आहे तसेच विरोधकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजामध्ये की या समितीला निवडणूक घेण्याचा कुठलाही अधिकार नाही असं गैरसमज करून समाजामध्ये दिशाभूल करण्याचा काम विरोधक करत आहे आम्हाला अधिकार निवडणूक घेण्याचा समाजाने दिलेला आ��ेत तसेच न्यायालयाने सुद्धा आम्हाला परवानगी दिलेली आहेत आणि ट्रस्टचे घटनेनुसार ही आम्ही निवडणूक घेऊ शकतो असं म्हंटला आहे तरीही समाजाने एकत्र येऊन निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडावी यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन समाजाने नेमणूक केलेल्या निवडणूक समितीकडून करण्यात आले आहे\nदेश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र Metronews live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ Metronews च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.\nसर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in\nबेकायदेशीर बांधकामा बाबत वारंवार तक्रार अर्ज करून महापालिकेचे दुर्लक्ष\nअनधिकृत बांधकामावर कारवाई होऊन त्वरित बांधकाम पाडण्यासाठी महानगरपालिकेसमोर अमरण उपोषण करताना वैभव जाधव समवेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भगवान जगताप, नंदू भिंगारदिवे, दीपक पवार, बबलू भिंगारदिवे, कृषी पाटोळे, मनोज साठे, सिद्धार्थ पाटोळे, संजय डहाळे, बसपाचे शहराध्यक्ष संतोष जाधव, उमाशंकर यादव, राजू शिंदे, राजू भिंगारदिवे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.\nमौजे सावेडी मधील जुना सर्वे नंबर 13 14 नवीन सर्वे नंबर 17 16 299/1 फायनल प्लॉट नंबर 121, 122 क 299/2,299/1 नवीन सर्वे नंबर 329 पै. यामध्ये अनधिकृत ऑफिसचे बांधकाम करणारे नामे राजकुमार नवंलमल गांधी व इतर लोकांनी येथे बांधकाम करत आहे तरी हे अनाधिकृत बांधकाम पाडण्यात यावे. अतिक्रमण विभाग प्रमुख यांना मौजे सहावी मधील अनधिकृत बांधकाम पाण्याबाबत अर्ज दिलेला होता परंतु सदर विभाग प्रमुख यांच्याकडून अद्यापपर्यंत कोणत्याही स्वरूपाची कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नाही सदर मिळकतीबाबत न्यायालयामध्ये न्यायप्रविष्ठ आहे सदर मिळकतीबाबत परवानगी घेतल्या नाही अथवा परवानगी मागणी केलेली दिसून येत नाही सदर अनधिकृत बांधकाम पाडण्यात यावे या मागणीसाठी महानगरपालिकेसमोर आमरण उपोषण करण्यात आले आहे.\nदेश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र Metronews live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ Metronews च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.\nसर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in\nगुट्टलबाज सत्ता पेंढार्यांविरोधात डिच्चू कावा वापरण्याचे आवाहन\nधर्मांध राजकारण करुन समाजाच्या विकासाचा घात करु पाहणार्या गुट्टलबाज सत्ता पेंढार्यांना निवडणुकीतील विजयापासून कायमचे दूर ठेवण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या वतीने जय शिवाजी, जय डिच्चू कावा तंत्राचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.\nगुट्टलबाज सत्ता पेंढार्यांना घरचा रस्ता दाखविण्यासाठी डिच्चू कावा तंत्राशिवाय दुसरा पर्याय नाही. स्वातंत्र्याच्या 75 वर्षे देशातील गुट्टलबाज सत्ता पेंढार्यांनी तमाम मतदारांची सतत फसवणूक केली. मोठ्या संख्येच्या मतदारांना भाडभ्रष्ट करून त्यांची मते लाटली. त्याशिवाय जात आणि धर्माच्या राजकारणात सर्रास वापर करण्यात आला. देशातील बहुसंख्य मतदार हे अशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या दुबळे असल्यामुळे त्यांना गुट्टलबाज पुढार्यांच्या काव्याची कल्पना आली नाही. त्यातच देशातील सर्वच राजकीय पक्ष गुट्टलबाज पुढार्यांची मदत घेऊन आणि त्यांना निवडणुकीचे तिकीट देऊन मतदारांची फसवणूक करून सत्ता काबीज करीत आले असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.\nसंपूर्ण देशात झोपडपट्ट्यासह गरिबी आणि बेकारी वाढली आहे. याला गुट्टलबाज पुढारी आणि त्यांचे राजकीय पक्ष जबाबदार आहेत. सत्तापेढार्यांनी राजकीय सत्तेच्या वापर स्वतःच्या स्वार्थासाठी केला आणि त्याच वेळी स्वातंत्र्याच्या 75 वर्षांत देशातील गरिबी आणि बेकारी हटली नाही. त्यामुळे तमाम मतदारांनी यापुढे जात, धर्म, पैसा किंवा कोंबडी आमिषांना बळी न पडता डिच्चू कावा तंत्राचा वापर करुन चांगल्या उमेदवारांना निवडून द्यावे. तर गुट्टलबाज भाडभ्रष्ट उमेदवारांना घरचा रस्ता दाखविण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.\nदेशात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराचे मुळं निवडणुकांमध्ये आहे. मागच्या दाराने सत्ता मिळवणार्या सत्तापेंढार्यांना इंग्रज गेल्यानंतर मोठी संधी प्राप्त झाली. इंग्रजांनी केलेल्या लुटीच्या अनेकपटीने लुट सत्तापेंढार्यांनी केली आहे. जनता जागृक झाल्यास डिच्चू काव्याने छत्रपती शिवाजी मह���राजांच्या शासन-प्रशासनाची पुनरावृत्ती होणार असल्याचे अॅड. कारभारी गवळी यांनी म्हंटले आहे. या मोहिमेसाठी अॅड. गवळी, अशोक सब्बन, कॉ. बाबा आरगडे, जालिंदर बोरुडे, पै. नाना डोंगरे, विजय भालसिंग, वीरबहादूर प्रजापती, प्रकाश थोरात, सुधीर भद्रे, शाहीर कान्हू सुंबे, बाळासाहेब गायकवाड, विठ्ठल सुरम, अशोक भोसले आदी प्रयत्नशील आहेत.\nबहुचर्चित कर्जत नगरपंचायतीवर आमदार रोहित पवारांनी फडकावला राष्ट्रवादीचा झेंडा , भाजपचा दारुण पराभव\nजामखेड - गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील बहुचर्चित व प्रतिष्ठेची बनलेल्या कर्जत नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी 12, कॉग्रेस 3, भाजप 2 असे निकाल लागले आहेत. राष्ट्रवादी व काँग्रेस यांची आघाडी होती. भाजपचे नेते व माजी मंत्री राम शिंदे विरुद्ध कर्जत जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक पार पडली. या निवडणुकीदरम्यान अनेक आरोप-प्रत्यारोप तसेच विविध मुद्द्यांवरून ही निवडणूक राज्य पातळीवर चांगलीच गाजली. भाजपच्या ताब्यात असलेली कर्जत नगरपंचायत एकहाती आपल्याकडे ओढून आणण्यात अखेर आमदार रोहित पवार यांना यश आले आहे.\nकर्जत नगरपंचायत निवडणूकीत विजयी उमेदवार असे\nप्रभाग क्रमांक 1 ज्योती शेळके - राष्ट्रवादी\nप्रभाग क्रमांक 2 लंकाबाई खरात - राष्ट्रवादी\nप्रभाग क्रमांक 3 संतोष म्हेत्रे - राष्ट्रवादी\nप्रभाग क्रमांक 4 अश्विनी दळवी भाजप\nप्रभाग क्रमांक 5 रोहिनी घुले - काँग्रेस\nप्रभाग क्रमांक 6 तोटे मोनाली - काँग्रेस\nप्रभाग क्रमांक 7 सतीश पाटील - राष्ट्रवादी\nप्रभाग क्रमांक 8 भाऊसाहेब तोरडमल - काँग्रेस\nप्रभाग क्रमांक 9 अमृत काळदाते - राष्ट्रवादी\nप्रभाग क्रमांक 10 उषा राऊत - राष्ट्रवादी\nप्रभाग क्रमांक 11 मोहीनी पिसाळ\nप्रभाग क्रमांक 12 राऊत नामदेव - राष्ट्रवादी\nप्रभाग क्रमांक 13 सुपेकर सुवर्णा - राष्ट्रवादी\nप्रभाग क्रमांक 14 कुलथे ताराबाई - राष्ट्रवादी\nप्रभाग क्रमांक 15 भास्कर भैलुमे - राष्ट्रवादी\nप्रभाग क्रमांक 16 प्रतिभा भैलुमे- राष्ट्रवादी\nप्रभाग क्रमांक 17 छाया शेलार - राष्ट्रवादी\nकर्जत नगरपंचायतच्या 17 जागांपैकी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पारड्यात 15 जागा पडल्या असून जनतेने कर्जत नगरपंचायत निवडणुकीचा कौल हा आमदार रोहित पवार यांच्या विकासकामांच्या बाजूने दिला असल्याचं स्पष्ट ���ालं आहे. यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची व प्रतिष्ठेची बनली होती. त्याचबरोबर कर्जतकरांनी अनोखा प्रचार देखील अनुभवला. शेवटच्या क्षणापर्यंत या निवडणुकीचा निकाल कोणाच्या बाजूने लागणार याबद्दल शंका व्यक्त केली जात होती. पण अखेर आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना\nधोकादायक कमानी त्वरित 10 दिवसात न काढल्यास शिव राष्ट्र सेनेचा उपोषणाचा इशारा .\nअहमदनगर महानगरपालिका हद्दीतील प्रोफेसर चौक व अप्पुहत्ती चौक येथील धोकादायक जाहिरात कमानी हटवण्यासाठी शिव राष्ट्र सेनेचा वतीने आयुक्तांना निवेदन देण्यात आले . या वेळी शुभ राष्ट्र सेनेचे पक्षाध्यक्ष संतोषी नवसुपे शिव राष्ट्र युवासेना प्रमुख शंभुराजे नवसुपे , मध्य शहर प्रमुख अभीजीत भगत, विद्यार्थी शहर जिल्हा अध्यक्ष कृष्णा अम्रुते , किरण रोकडे, ओंकार भोसले, राज गोसावी, दिपक ताडला, साहिल पवार, गणेश भुजबळ, समर्थ ढेरेकर, मोन्या पाडळे, उपस्थित होते .\nप्रोफेसर चौक व अप्पुहत्ती चौक या दरम्यान काही मनपा ठेकेदार एजन्सीद्वारे जाहिरात कमानीचे कामे होऊन त्या निकृष्ट व एमएससीबी खांब व 1100 के.व्ही.सी. पॉवरच्या वायर न काढल्याने या कमानीला चिटकवून बहुतांश मृत्यू व अपघात झाले आहेत . तरी जी ठेकेदार एजन्सीची चूक आहे . तीने एमएससीबी व मनपास या विद्युत वाहिनीच्या वायर काढण्याची कार्यवाही केलेली नाही . यामुळे दोन ते तीन युवकांचे मृत्य व अपघात झालेले असून भविष्यात वादळ व पावसामुळे कमानी पडून जिवीतहानी होऊ शकते . दरम्यान काही झाल्यास मनपा व ठेकेदार त्यास जबाबदार राहील . तसेच या धोकादायक कमानी त्वरित 10 दिवसात काढून घ्याव्या , अन्यथा शिव राष्ट्र सेनेच्या वतीने उपोषण करू याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशारा निवेदनातून केला आहे .\nदेश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र Metronews live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ Metronews च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.\nसर्व बातम्यांसाठी लॉग ऑन कर\nआलमगिरी येथे सर्व हिंदू संघटनातर्फे सामुहिक हनुमान चालीसा पठण\nभिंगार नजिक असणारे नागरदेवळे हद्दीतील आलमगिरी येथे अहमदनगर शहरातील भाजपा, शिवसेना यासह सर्व हिंदू संघटनाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मंगळवारी (दि.१८) सायंकाळी ७ वा. दत्त मंदिर परिसरात सामुहिक आरती करून दोनवेळेस हनुमान चालीला पठण करण्यात आली. यावेळी श्रीराम की जय, बजरंग बोल की जय, छञपती शिवाजी महाराज की जय यासह घोषणा दिल्या.\nयावेळी भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, शिवसेना शहर प्रमुख संभाजी कदम, भाजपाचे युवा नेते सुवेंद्र गांधी, मनपा सभागृह नेते अशोकराव बडे पा.,माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक सचिन शिंदे, श्री भैय्या परदेशी यासह स्मिता अष्टेकर, संतोष गेनप्पा, भिंगार कॅन्टोन्मेंट छावणी परिषदेचे उपाध्यक्ष श्री राठोड आणि भिंगार भाजप व शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते, तसेच विश्व हिंदु परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते. यावेळी पोलिस प्रशासनाने मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.\nकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रतिमेस जोडीमारो आंदोलन,\nकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधात राज्यभर त्याचे पडसाद उमटत आहे .नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी अहमदनगर शहरात भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले असून जिल्हाधिकारी कार्यालया समोर नाना पटोले यांच्या छायाचित्राला जोडे मारत त्यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध शहर भजाप तर्फे करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हरवणे शक्य नसल्याने आता त्यांच्या विरोधात असे वादग्रस्त आणि चिथावणीखोर वक्तव्य करणे विरोधकांनी सुरू केल असल्याचं आरोप भाजप तर्फे करण्यात आला आहे. या वेळी भारतीय जनता पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, तुषार पोटे, महेश नामदे,वसंत राठोड, अजय चितळे, दादासाहेब बोठे, शिवाजी दहीहंडे,यांच्या सह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.\nदेश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र Metronews live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ Metronews च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्��� अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.\nसर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in\nआजी-माजी सैनिकांसह कुटुंबियांचे दरेवाडी धरणे आंदोलन\nआजी-माजी सैनिकांवर होत असलेल्या अन्याय आकडे लक्ष वेधण्यासाठी गाव गुंडापासून होत असलेल्या त्रासाबाबत दाद मागण्यासाठी त्यांच्यासह कुटुंबीयांनी शहरालगत नगर-जामखेड रोड वरील दरेवाडी येथील अपूर्वा कॉम्प्लेक्स च्या जागेत सोमवारपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. दरेवाडी येथील करांडे मळा भागांमध्ये सर्वे नंबर 33/1 मध्ये आजी माजी सैनिकांची जागा आहे. त्याची 12 आणि 8 अ नोंदणी झाली आहे.ही जागा सैनिकांच्या कष्टाच्या पैशातून घेतली आहे या जागेत घर बांधण्यासाठी सुरुवात केली असता दरेवाडी गावातील काहींनी गुंड प्रवृत्तीच्या लोकांना हाताशी धरून कोणताही पुरावा नसताना जागा बळकावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे आजी माजी सैनिक संघटनेच्या वतीने दरेवाडी येथील करांडे मळा या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत या गाव गुंडांवर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही या आंदोलनावर ठाम असल्याचा इशारा आजी माजी सैनिकांनी दिला आहे.\nविकत आणलेल्या ७७२ लिटर डिझेल जप्त करून बायोडिझेल बनाव करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी\nमौजे चिखली ता.श्रीगोंदा येथील हॉटेल निसर्ग येथे २५ नोव्हेंबर २०२१ रोजी स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर व बेलवंडी पोलीस स्टेशन येथील अधिकारी व कर्मचारी यांनी खोटी रेड करून गुन्हा दाखल होण्याकरिता ७ लाख रुपयांची मागणी केल्याबाबत तसेच खोटे जप्ती पंचनामे करून विकत आणलेले ७७२ लिटर डिझेल जप्त केले आहे. त्यामुळे न्याय मिळण्याच्या मागणीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय समोर अमरण उपोषण करण्यात आले यावेळी गणेश झेंडे, संदीप दळवी, राहुल भास्कर, किरण गाडेकर आदी उपस्थित होते. सदरची कारवाई वरील पोलीस अधिकारी यांनी केलेली आहे वरील सर्व घटना ही सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाली आहे. बेलवंडी पोलीस स्टेशन डायरी तसेच एलसीबी येथे असणारी नोंद डायरी मध्ये रेड करण्याबाबत नोंद घेणे गरजेचे होते तसेच एलसीबी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्थानिक पोलिस स्टेशन बेलवंडी यांना रेड कामी पोलीस मदत मागणी करण्याकामी पत्र देणे आवश्यक होते सदर रेड मध्ये महिला पोलिस कर्मचाऱ्यां���ी उपस्थिती कायदेशीर गरजेची असताना कोणत्याही महिला पोलिस कर्मचाऱ्यांची उपस्थिती नव्हती सदर बाबत वरिष्ठ अधिकारी यांचा आदेश घेणे आवश्यक होता व तहसीलदार व पुरवठा अधिकारी श्रीगोंदा यांना रेड बाबत कायदेशीर कळवणे आवश्यक होते घटनास्थळी करताना पुरवठा अधिकारी किंवा तहसीलदार किंवा गावचे पोलीस पाटील सरपंच याच्या कडून सक्षम हजर असताना पंचनामे करणे आवश्यक होते घटनास्थळी रेड संपल्यानंतर गुन्हा दाखल करणे आवश्यक होते परंतु अद्यापही गुन्हा दाखल झालेला नाही तसेच गुन्हा दाखल झाल्यानंतर जप्ती पंचनामा करणे आवश्यक होते परंतु असे न करता ७ लाख रुपयांची मागणी मी नकार दिल्यामुळे खोटा व बनावटी जप्ती पंचनामा कोणत्याही पोलिस अधिकारी किंवा पुरवठा यांची सही नसताना खोटा पंचनामा तयार करण्यात आला सदरची जप्ती पंचनामा वेळी पुरवठा अधिकारी यांनी सक्षम हजर राहून रेड जप्ती पंचनामा वर सही शिक्के करणे कायदेशीर होते तसेच यावेळी हॉटेलचे मॅनेजर व कर्मचारी यांची सही घेणे गरजेचे होते. नाही का व सदर डिझेल बायो आहे की नाही ते नाशिक येथे नमुना तपासून समजते तसेच हॉटेल चे मालक गणेश झेंडे यांना कायदेशीर नोटीस देऊन सदरचे डिझेल हे कुठून व कसे आले याबाबत लिखित खुलासा अहवाल मागणी करणे गरजेचे होते परंतु आज रोजी पर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नसून पैसे लाटण्याचा प्रकार केले\nDelhi Wazirabad गांव को मिली 7 करोड़ की सौगात\nDelhi Wazirabad गांव को मिली 7 करोड़ की सौगात\nपंजाब चुनाव को लेकर बोले अभय चौटाला- Punjab में बनेगी अकाली दल की सरकार, सुनिए और क्या कहा \nपंजाब चुनाव को लेकर बोले अभय चौटाला- Punjab में बनेगी अकाली दल की सरकार, सुनिए और क्या कहा \nजनता टीवी हरियाणा, पंजाब और हिमाचल प्रदेश का सर्वश्रेष्ठ हिंदी न्यूज चैनल है जनता टीवी न्यूज चैनल राजनीति, मनोरंजन, बॉलीवुड, व्यापार और खेल में नवीनतम समाचारों को शामिल करता है जनता टीवी न्यूज चैनल राजनीति, मनोरंजन, बॉलीवुड, व्यापार और खेल में नवीनतम समाचारों को शामिल करता है जनता टीवी न्यूज चैनल की लाइव खबरें एवं ब्रेकिंग न्यूज के लिए बने रहें \nजनता टीवी के साथ देखिये देश-प्रदेश की सभी महत्वपूर्ण और बड़ी खबरें|\nखबरों से अपडेट रहने के लिए जनता टीवी से जुड़िए-\nपंजाब चुनाव को लेकर बोले अभय चौटाला- Punjab में बनेगी अकाली दल की सरकार, सुनिए और क्या कहा \nसलाम ह��� ऐसे पुलिस जवानों को, महिला को पीठ पर उठाकर तीसरी मंजिल तक पहुंचाया\nबिल्डिंग की तीसरी मंजिल पर डॉक्टर का क्लीनिक\nबेटी के साथ इलाज करवाने आई महिला क्लीनिक तक पहुंचने में असमर्थ\nअनंतनाग पुलिस के जवान ने की महिला की मदद\nमहिला को पीठ पर उठाकर तीसरी मंजिल पर क्लीनिक तक पहुंचाया\nसोशल मीडिया पर पुलिस जवान का वीडियो हो रहा वायरल\nसलाम है ऐसे पुलिस जवानों को, महिला को पीठ पर उठाकर तीसरी मंजिल तक पहुंचाया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.islamdarshan.org/2018/01/blog-post_15.html", "date_download": "2022-01-23T21:48:17Z", "digest": "sha1:REBBBLB2COECL6Y3WQC4AOPEPWWBUTYY", "length": 22976, "nlines": 158, "source_domain": "www.islamdarshan.org", "title": "स्वतःच्या देहाचे हक्कचे व आत्म्या | Islamdarshan", "raw_content": "\nसुबोध कुरआन खंड क्र. १ (पान १ ते १४३).\n\"अल्लाहच्या नावाने, जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे'' १. अल्फातिहा परिचय शीर्षक : या प्रथम सूरहचे (अध्याय) नाव &quo...\nनेतृत्वाचे प्रकार आणि त्यातील फरक\nआणि (आठवण करा) जेव्हा तुमच्या पालनकर्त्याने दूतांना सांगितले की, ’’मी पृथ्वीवर एक खलीफा (माझा प्रतिनिधी) बनविणार आहे.’’ (तेव्हा त्या दुतांनी...\nसटीप मराठी भाषांतर मौलाना सय्यद आला मौदूदी (यांच्या सटीप उर्दू भाषांतरावरून) मराठी भाषांतर अब्दुल जबार कुरैशी कुतुबुद्दिन हुसैन...\nस्वतःच्या देहाचे हक्कचे व आत्म्या\nमनुष्य आपल्या स्वतःवरच सर्वांत जास्त अत्याचार करीत असतो, हे ऐकून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल. खरेतर ही बाब विस्मयकारकच आहे, कारण सकृतदर्शनी तर प्रत्येक माणसाची अशीच भावना असते की सर्वांत अधिक प्रेम त्याचे स्वतःवरच आहे. कोणताही व्यक्ती स्वतःचाच वैरी असल्याचे मान्यही करणार नाही, परंतु यावर थोडेसे विचार-चिंतन केल्यास यातील वास्तवता तुमच्या दृष्टीस पडेल.\nमाणसाची एक मोठी कमजोरी अशी आहे की त्याची एखादी इच्छा अधिक प्रबळ बनली की तो तिचा दास बनतो. तिच्या पूर्ततेसाठी तो समजून सवरून अगर अजाणतेपणी स्वतःचे बरेच नुकसान करून घेतो. तुम्ही पाहता की एखाद्या माणसाला एखाद्या व्यसनाची लत लागते. तो त्या व्यसनासाठी वेडा बनतो व स्वतःच्या प्रकृतीचे नुकसान, आर्थिक नुकसान, प्रतिष्ठेचे नुकसान किंबहुना सर्व प्रकारचे नुकसान सहन करीत राहतो. दुसरा एखादा मनुष्य खाण्याच्या खाद्य व चवीचा इतका लोभी बनतो की कसलेही खाद्य स्वाहा करून टाकतो व आपल्या जीवाचा घात करून घेतो. तिसरा एखादा मनुष्य वैषयिक सुखाचा आसक्त बनतो व अशी कृत्ये करीत असतो की त्याचा अनिवार्य परिणाम त्याचा स्वतःचा नाशच असतो. चौथा एखादा मनुष्य आध्यात्मिक उन्नतीच्या तोऱ्यात असतो. तो आपल्या स्वतःच्या प्राणावरच उठतो आणि आपल्या आत्म्याच्या सर्वच इच्छावासना ठेचून टाकतो. आपल्या देहाच्या गरजांची पूर्तता करण्यासही इन्कार करतो, विवाहापासून दूर पळतो. खाणेपिणे वर्ज्य करतो, कपडे घालण्यात नकार देतो, किंबहुना श्वासोच्छवास करण्यासही तो राजी नसतो. गिरीकंदरात जाऊन बसतो आणि हे जग त्याच्यासाठी निर्माण केले नाही असे समजतो.\nआम्ही केवळ उदाहरणासाठी माणसाच्या अतिरेकप्रियतेचे वर काही नमुने दिले आहेत. वास्तविकपणे अशा प्रकारची अगणित रुपे आपल्या सभोवताली रात्रंदिवस आढळून येतात.\nइस्लामची ‘शरिअत’ मानवाचे कल्याण व सफलतेसाठी आहे. म्हणून ती माणसाला सावधान करते की, ‘‘तुझ्यावर तुझ्या स्वतःचेही काही हक्क आहेत.’’\nशरिअत माणसाला अशा सर्व गोष्टींपासून रोखते व परावृत्त करते, ज्यापासून मानवाला हानी व नुकसान होते. उदा. दारू, ताडी, अफू, गांजा व अन्य मादक पदार्थ, डुकराचे मांस, हिंस्त्र प्राण्याचे मांस व विषारी जिवाणू, अमंगल प्राणी, रक्त तसेच मृत प्राण्यांचे मांस वगैरे; याचे कारण असे की या वस्तूंचा अनिष्ट परिणाम माणसाच्या आरोग्यावर, चारित्र्यावर, बौद्धिक व आत्मिक बळावर होतो. याउलट शरिअत स्वच्छ, निर्मळ व लाभकारक वस्तू माणसासाठी ‘हलाल’ ठरविते व ती माणसाला सांगते की निर्मळ व हितकारक अशा हलाल वस्तू तू स्वतःसाठी त्याज्य मानू नकोस. कारण की तुझ्या देहाचाही तुझ्यावर काही हक्क आहे.\nशरिअत माणसाला नागडे होण्यापासून रोखते व त्याला आदेश देते की ईश्वराने तुझ्या देहासाठी जो वस्त्रांचा साज निर्माण केला आहे त्याचा लाभ घे आणि आपल्या देहाचे असे सर्व भाग झाकून घे, ज्या भागाचे प्रदर्शन असभ्यता व निर्लज्जपणा ठरते.\nशरिअत माणसाला उपजीविकेसाठी झटण्याचा आदेश देते व निरूद्योगी न राहण्याचा आदेश देते. भिक्षा मागू नकोस, उपाशी मरू नकोस, ईश्वराने तुला ज्या शक्ती दिल्या आहेत त्याचा वापर कर असे सांगते. पृथ्वीवर व आकाशात तुझ्या सुखासाठी व पोषणासाठी ज्या वस्तू निर्माण केल्या आहेत त्यांना उचित मार्गाने प्राप्त कर.\nशरिअत माणसाला विषयसुखाची वासना दाबून ठेवण्यापासून रोखते व माणसाला आदेश देते की आपल्या वैषयिक इच्छेच्या पूर्ततेसाठी ‘निकाह’ (विवाह) कर.\nती माणसाला आत्मक्लेश करण्यापासून परावृत्त करते आणि असे म्हणते की आराम व सुखकारक गोष्टी व जीवनाचा आनंद स्वतःसाठी त्याज्य करून घेऊ नकोस. जर तुला आत्मिक उन्नती, ईश्वराचे सान्निध्य व पारलौकिक जीवनातील सफलता हवी असेल तर त्यासाठी जगाचा त्याग करण्याची गरज नाही. याच जगात जीवन जगताना पूर्णतः इहलोकातील सर्व व्यवहार मन लावून करतानाच ईश्वराचे स्मरण करणे, त्याच्या अवज्ञेपासून दूर राहणे व त्याने निर्मिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे, हेच या जगातील तसेच पारलौकिक जीवनातील सर्व साफल्याचे साधन आहे.\nशरिअत माणसाला आत्महत्येपासून परावृत्त करते व म्हणते की, ‘‘तुझे प्राण ही वास्तविकपणे ईश्वराची मालमत्ता आहे. ती तुला एवढ्यासाठीच दिली गेली आहे की त्याचा वापर तू ईश्वराने निश्चित केलेल्या कालावधीपर्यंत करावा, ती प्राणरूपी मालमत्ता तू वाया दवडावी यासाठी दिली गेलेली नाही.’’\nप्राणिमात्राचे व वस्तुमात्राचे हक्क\nआता चौथ्या प्रकारच्या हक्कांचे थोडक्यात विवरण पाहू या. ईश्वराने मानवजातीला अन्य अगणित चराचरावर म्हणजे प्राणिमात्रावर तसेच वस्तुमात्रावर अधिकार बहाल केले आहेत. मनुष्य स्वतःच्या शक्तीने त्यांना आपल्या अधीन करतो. त्यांच्यापासून कामे करून घेतो व त्यांच्यापासून लाभ घेतो. बुद्धिनिष्ठ श्रेष्ठत्वाच्या कारणाने मानवप्राण्यास अशा प्रकारचा उपयोग करण्याचा पूर्ण हक्क आहे. त्याचबरोबर त्या अन्य प्राणिमात्रांचे व वस्तुमात्रांचेही काही हक्क मानवावर आहेत. ते हक्क असे की मानवाने त्याचा अकारण व्यय करू नये. कसल्याही आवश्यकतेखेरीज त्यांना इजा, त्रास अगर अपाय पोचवू नये. स्वतःच्या हितासाठी अनिवार्य अशी त्यांची किमान हानी करावी. तसेच त्यांचा वापर करण्यासाठी अधिकाधिक चांगल्या पद्धती निवडाव्यात.\nयासंबंधी शरिअतमध्ये विपुल प्रमाणात आदेश वर्णिलेले आहेत. उदा. पशूंची हत्या केवळ त्यांचा उपद्रव व त्यामुळे होणारी हानी टाळण्यासाठी तसेच अन्नासाठीच करण्याची अनुमती दिली गेली आहे परंतु केवळ क्रीडा अगर मनोरंजनासाठी त्यांची हत्या करण्यास अवरोध केला गेला आहे.\nज्यांचे मांस अन्न म्हणून उपयोगात येते, अशा प्राण्याची हत्या, त्यांचा गळा सुरीने कापण्याची (जिबाह) पद्धत न��श्चित केली गेली आहे. प्राण्यांचे उपयुक्त मांस प्राप्त करण्याची ही सर्वोत्तम पद्धत आहे. याखेरीज ज्या पद्धती आहेत त्या जरा कमी क्लेशदायक असल्या तरी मांसाचे कित्येक उपयुक्त गुण त्यामुळे नष्ट होतात. याउलट मांसातील उपयुक्त गुण टिकविणारी दुसरी पद्धत असेल तर ती जिबाहच्या पद्धतीहून जास्त क्लेशदायक आहे. इस्लाम ही दोन्ही टोके टाळतो. इस्लामनुसार प्राण्यांचे हाल करून निर्दयपणे त्यांची हत्या करणे नापसंत आहे. विषारी जीवाणू व हिंस्त्र श्वापदाची हत्या करण्याची अनुमती केवळ एवढ्यासाठीच देतो की माणसाचा प्राण त्यांच्यापेक्षा अधिक मौलिक आहे. परंतु अशा प्राण्यांनाही हालहाल करून ठार करणे यासाठी संमती नाही. ओझे वाहणारे व प्रवासास उपयुक्त प्राण्यांना भुकेले ठेवण्याची व त्यांच्यापासून अवजड कष्टाची कामे करून घेण्याची तसेच त्यांना निर्दयपणे मारझोड करण्याची सक्त मनाई आहे. पक्ष्यांना अकारण बंदिस्त करून ठेवणेही अप्रिय ठरविले गेले आहे. प्राण्याचेच नव्हे तर वृक्ष, वनस्पतींना अकारण इजा व हानी करण्याची अनुमतीही इस्लाम देत नाही. तुम्हाला त्यांची फळे, फुले तोडून घेता येईल. परंतु वृक्षांचा अकारण नाश करण्याचा तुम्हास कसलाही अधिकार नाही. वृक्ष-वनस्पती तर सजीव आहेत. इस्लाम कोणत्याही निर्जीव वस्तूचाही निरर्थक व्यय धर्मसंमत मानत नाही. तसेच पाण्याची नासाडी करण्यास रोखतो.\nसुबोध कुरआन खंड क्र. १ (पान १ ते १४३).\n\"अल्लाहच्या नावाने, जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे'' १. अल्फातिहा परिचय शीर्षक : या प्रथम सूरहचे (अध्याय) नाव &quo...\nनेतृत्वाचे प्रकार आणि त्यातील फरक\nआणि (आठवण करा) जेव्हा तुमच्या पालनकर्त्याने दूतांना सांगितले की, ’’मी पृथ्वीवर एक खलीफा (माझा प्रतिनिधी) बनविणार आहे.’’ (तेव्हा त्या दुतांनी...\nसटीप मराठी भाषांतर मौलाना सय्यद आला मौदूदी (यांच्या सटीप उर्दू भाषांतरावरून) मराठी भाषांतर अब्दुल जबार कुरैशी कुतुबुद्दिन हुसैन...\n- मुहम्मद फारूक खान - मानवास जीवन मिळाले. त्यास या जीवनाचा अनुभव देखील होतो, मात्र असे लोक बोटावर मोजण्याइतकेच आढळतील ज्यांनी या जीवना...\n- सय्यद अबुल आला मौदूदी या पुस्तिकेत एकेश्वरत्व सोदाहरण स्पष्ट करून सांगण्यात आले आहे आणि मनुष्याच्या विनाशाचे, अन्याय, ...\nएकेश्वरत्व आणि प्रेषित्वाची साक्ष\n``मी साक्ष देतो की, अल्लाहशिवाय कोणीही पूज्य नाही आणि याचीही साक्ष देतो की, आदरणीय मुहम्मद (स.) अल्लाहचे दास आणि पैगंबर आहेत.'' दोन ...\nइद मिलन निमित्त सर्वधर्मीय विचारवंतांचे मौलिक विचार\n'मेराज' चे वास्तव: आदरणीय प्रेषित मुहम्मद (स.) यांना ईश्वरी सान्निध्य आणि मार्गदर्शन\nमुळात असा नियमच आहे की, सत्याच्या विरोधकांचे अत्याचार आपल्या संपूर्ण मर्यादा ओलांडतात आणि अत्याचारपीडितांचा आत्मा तळतळून हाक देतो की, ...\nपारा १ - भाग १ पारा १ - भाग २ पारा १ - भाग ३ पारा २ - भाग १ पारा २ - भाग २ पारा २ - भाग ३...\nरमजान, चंद्रकोर आणि गैरसमज\nमशीद, मदरसे, मुस्लिमांच्या लग्नपत्रिका, काही मुस्लिम देशांचे ध्वज आणि मुस्लिम समाजाचा प्रतीकात्मक उल्लेख करण्यासाठी सर्वसाधारणपणे चंद्रक...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.vishvasnews.com/marathi/viral/fact-check-playing-excessive-games-on-mobile-phones-does-not-cause-parasite-in-eyes-viral-claim-is-fake/", "date_download": "2022-01-23T22:21:46Z", "digest": "sha1:YEVW7BI2I672BNZ4UVNQWAGFDEDPOTGT", "length": 16246, "nlines": 117, "source_domain": "www.vishvasnews.com", "title": "Fact Check: Playing excessive games on mobile phone does not cause a parasite in the eyes- Fact Check: खुपवेळ मोबाईल फोनवर गेम खेळल्यामुळं डोळ्यामध्ये पॅरासाईट नावाचा किडा तयार होत नाही, व्हायरल पोस्ट खोटीआहे", "raw_content": "\nFact Check: खुपवेळ मोबाईल फोनवर गेम खेळल्यामुळं डोळ्यामध्ये पॅरासाईट नावाचा किडा तयार होत नाही, व्हायरल पोस्ट खोटीआहे\nव्हायरल पोस्ट ज्यात दिले आहे कि जास्ती मोबाईल फोन चा वापर केल्याने किंवा जास्ती खेळल्याने डोळ्यात पॅरासाईट ची निर्मिती होत नाही. व्हायरल पोस्ट खोटी आहे.\nविश्वास न्यूज (नवी दिल्ली): विश्वास न्यूज ला मराठी मध्ये एक पोस्ट व्हायरल होताना दिसला. पोस्ट मध्ये असे सांगण्यात येत होते कि जर का मोबाइल फोन वर जास्ती वेळ गेम खेळले तर डोळ्यात पैरासाईट नावाचा किडा तयार होतो. या पोस्ट सोबत एक व्हिडिओ देखील शेअर करण्यात आला होता.\nविश्वास न्यूज च्या तपासात ह्या पोस्ट सोबत केलेला दावा खोटा असल्याचे कळले.\nकाय होत आहेत व्हायरल\nविश्वास न्यूज ला मराठी मध्ये एक पोस्ट खूप लोकं इंटरनेट वर विविध प्लॅटफॉर्म वर शेअर करत असल्याचे दिसले.\nफेसबुक यूजर Ankita PatilShelke Aps ने एक ३० सेकंदाचा व्हिडिओ आपल्या प्रोफाइल वर शेअर केला आणि लिहले:\nखुपवेळ मोबाईल फोनवर गेम खेळल्यामुळं डोळ्यामध्ये पैरासाईट नावाचा किडा तयार होतो, त्याला ऑपरेशन करून काढताना बघा. कृपया हे सर्व ग्रुपवर पाठवा.\nहे आपल्या मुलांना दाखवा त्यांना समजवा पुढे पाठवणाराला धन्यवाद.\nहि पोस्ट आणि ह्याचे आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.\nविश्वास न्यूज ने तपासाची सुरुवात हा व्हिडिओ इन्व्हिड (InVid) टूल मध्ये अपलोड करून शोधण्यास सुरुवात केली. आम्हाला ह्या व्हिडिओ च्या काही किफ्रेम्स मिळाल्या. ह्या किफ्रेम्स वर आम्ही गूगल रिव्हर्स इमेज सर्च चा वापर केला. आम्हाला व्हायरल व्हिडिओ पेक्षा जास्ती लांब असलेले व्हिडिओ काही ठिकाणी मिळालेत.\nआम्हाला एक ११ मिनिटांचा व्हिडिओ मिळाला. व्हायरल होत असलेला व्हिडिओ, ह्या indiavideodotorg युट्युब चॅनेल वरचा भाग होता. हा व्हिडिओ २० एप्रिल, २०१३ रोजी पोस्ट करण्यात आला होता.\nयात दिलेल्या माहिती प्रमाणे, हि एक २० सेंटीमीटर लांबीची अळी आहे जी पहिल्यांदा व्हिडिओ वर रेकॉर्ड करण्यात आली आहे. ह्या व्हिडिओ मध्ये सर्जीकल पद्धतीचा वापर करून हि अळी कशी काढण्यात येते ते दर्शविले आहे. ह्या अळी ला लोआ लोआ असे म्हणतात.\nहा व्हिडिओ खाली बघा.\nत्यानंतर आम्ही इंटरनेट वर लोआ लोआ अळी बद्दल माहिती मिळवण्यास सुरुवात केली, हे किवर्डस वापरताच आम्हाला, सीडीसी ची वेबसाईट दिसली. त्या वेबसाईट वर दिले होते: लोअसीस, ज्याला बहुतेक लोक आफ्रिकन नेत्र किडा म्हणतात, परजीवी अळी लोआ लोआमुळे होतो. हे क्रायसॉप्स वंशाच्या डियर माशांच्या वारंवार चावण्याद्वारे मानवांना होते. ह्या माश्या ज्यांच्यामुळे हा रोग होतो त्या पश्चिम आणि मध्य आफ्रिकेच्या काही पर्जन्य जंगलांमध्ये सापडतात.\nह्या संपूर्ण आर्टिकल मध्ये कुठेच असे लिहले नव्हते कि मोबाइल फोन च्या अति वापरामुळे असा रोग हू शकतो.\nतपासाच्या शेवटच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने डॉ पूनम हरकुट (एमबीबीएस, सीपीएस, एफसीपीएस, एमएस ऑप्थअलमॉलॉजी), नागपूर यांना संपर्क केला. त्यांनी व्हायरल दावा खोटा असल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या जास्ती मोबाईल फोन खेळल्याने किंवा त्याचा जास्ती वापर केल्याने डोळ्यांत अळ्यांची निर्मिती किंवा पेरासाईट होत नाही.\nशेवटी आम्ही व्हायरल दावा शेअर करणाऱ्या यूजर चा तपास केला. Ankita PatilShelke Aps या ऑकलंड, न्यू झीलंड च्या रहिवासी आहेत, मुळात त्या कोल्हापूर च्या आहेत. त्यांना 10,335 लोकं फॉलो करतात.\nनिष्कर्ष: व्हायरल पोस्ट ज्यात दिले आहे कि जास्ती मोबाईल फोन चा वापर केल्याने किंवा जास्ती खेळल्याने डोळ्यात पॅरासाईट ची निर्मित��� होत नाही. व्हायरल पोस्ट खोटी आहे.\nClaim Review : खुपवेळ मोबाईल फोनवर गेम खेळल्यामुळं डोळ्यामध्ये पैरासाईट नावाचा किडा तयार होतो\nFact Check: राघव चड्ढा च्या नावावर सोशल मीडिया वर व्हायरल होत असलेले वक्तव्य खोटे\nFact Check : भाजप खासदार रवी किशन चा 2017 साल चा व्हिडिओ खोट्या दाव्यासह व्हायरल\nFact Check: ही व्यक्ती 800 मुलांचा वडील नाही, लोक विनोदाच्या उद्देशाने लिहिलेल्या काल्पनिक लेखाला खरे समजून शेअर करत आहेत\nFact Check: इंग्लंड च्या ट्रेन ऑफ लाईट्स चा व्हिडिओ तेजस ट्रेन च्या नावाने व्हायरल\nFact Check: गुजरात चे चित्र अयोध्याच्या नावाने व्हायरल\nFact Check: बॉलीवूड च्या कलाकारांनी बिपीन रावत ह्यांच्या निधनानंतर श्रद्धांजली दिली होती, व्हायरल दावा खोटा\nFact Check: कलबुर्गी च्या रामनवमी चा जुना व्हिडिओ आता अमरावतीच्या नावावर व्हायरल\nFact Check: मंदिरात नाही, घरांमध्ये लागली होती आग, व्हिडिओ सांप्रदायिक दाव्यासह व्हायरल\nFact Check: व्हायरल पोस्ट मध्ये दिसत असलेली मुलगी पाकिस्तानी नाही, इराणी आहे, पोस्ट दिशाभूल करणारी आहे\nFact Check: शाळेच्या पुस्तकांवर टॅक्स लागत असल्याचा दावा खोटा, टॅक्स फ्री असतात पुस्तकं\nFact Check : दवाखान्याच्या उदघाटनाचे ६ वर्ष जुने छायाचित्र आता खोट्यादाव्यांसह होत आहे व्हायरल\nFact-Check: जेवणात काळ्या मिरची चा उपयोग केल्यानी कोरोनाव्हायरस चा उपचार किंवा बचाव शक्य नाही, व्हायरल पोस्ट खोटी आहे\nFact Check: राघव चड्ढा च्या नावावर सोशल मीडिया वर व्हायरल होत असलेले वक्तव्य खोटे\nFact Check : भाजप खासदार रवी किशन चा 2017 साल चा व्हिडिओ खोट्या दाव्यासह व्हायरल\nFact Check: ही व्यक्ती 800 मुलांचा वडील नाही, लोक विनोदाच्या उद्देशाने लिहिलेल्या काल्पनिक लेखाला खरे समजून शेअर करत आहेत\nFact Check: भाजप आमदार रवींद्र नाथ त्रिपाठी ह्यांनी राजीनामा दिल्याचा दावा करणारा खोटा लेटर पॅड व्हायरल\nFact check: बर्फातून वाचवलेल्या मुलीचा व्हिडिओ पाकिस्तान मधील नाही, भारतातला\nFact Check: के न्यूज च्या ग्राफिक प्लेट मध्ये छेडछाड, योगी आदित्यनाथ सपामध्ये रुजू होण्याबद्दल बोलले नाहीत\nFact Check: दिलजीत दोसांझने हे वक्तव्य केले नाही, त्यांच्या नावाने व्हायरल होत असलेले हे ट्विट खोटे आहे\nFact Check: आपल्या लहान मुलांसोबत फिरत असलेल्या वाघिणीचा व्हिडिओ आता महाराष्ट्राच्या नावाने व्हायरल\nFact Check: अमिताभ बच्चन यांच्या लुक अलाइकच्या मृत्यूच्या नावाने दुसऱ���या डुप्लिकेटचा व्हिडिओ व्हायरल झाला\nFact Check: सचिन तेंडुलकर रमाकांत आचरेकर ह्यांच्या अंत्यविधीच्या सामील झाले असतानाचे चित्र खोट्या दाव्यासह व्हायरल\nआरोग्य 15 राजकारण 365 विश्व 4 व्हायरल 369 समाज 162 स्वास्थ्य 9\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://tarunbharat.com/dailynews/773342", "date_download": "2022-01-23T22:05:42Z", "digest": "sha1:O46GX6IVTEMBVJMSHQGL4JQXSQEVQUEU", "length": 6843, "nlines": 127, "source_domain": "tarunbharat.com", "title": "गंगापूर येथे विवाहितेची आत्महत्या – तरुण भारत", "raw_content": "\nसत्संगती ही पाप, ताप व दैन्य दूर करते\nगंगापूर येथे विवाहितेची आत्महत्या\nगंगापूर येथे विवाहितेची आत्महत्या\nगंगापूर ता. भुदरगड येथील विवाहिता अर्चना विजय नरतवडेकर (३३) हिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याबाबत ची फिर्याद पती विजय आण्णासो नरतवडेकर यांनी भुदरगड पोलिसात दिली आहे.\nयाबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी, गंगापूर ता. भुदरगड येथील विवाहिता अर्चना विजय नरतवडेकर हिने पहाटे सर्वजण झोपेत असतांना घरातील माळ्यावरील वाशास साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली.आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही. मृत विवाहितेच्या पश्चात पती,दोन मुले असा परिवार आहे घटनास्थळी पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांनी घटनास्थळी भेट दिली असून अधिक तपास संजय पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली संजय गुरव करीत आहेत.\nबार्शी – सोलापूर दरम्यान विचित्र अपघात\nसारस्वत चैतन्य गौरव सोहळा रविवारी\nसोमवारी निम्म्या कोल्हापूर शहरातील पाणी पुरवठा राहणार बंद\nप्रियदर्शनी मोरेंना केलेल्या अरेरावीचा निषेध\nकिरीट सोमय्या यांना जिल्हाबंदी\nकोल्हापूर : चंदुर ग्रामपंचायतवर शौचालय अनुदान व गोटा प्रकल्प अनुदान मंजुरीत घोटाळा केल्याचा आरोप\nकळंबा कारागृहालगत बांधकामांना ग्रीन सिग्नल\nकोल्हापूर : राधानगरी तालुक्यात पक्षी आढळले मृतावस्थेत, बर्ड फ्ल्यूची शक्यता\nभारत-जपान महिला हॉकी सामना आज\nपश्चिम बंगालमध्ये नियोजन आयोगाची स्थापना करणार\nओटवणे प्राथमिक शाळा नं १ चे १०० व्या वर्षात पदार्पण\n”गोवा काँग्रेसचा आपल्याच उमेदवारांवर विश्वास नसेल तर मतदारांनी का ठेवावा \nइजिदोर फर्नांडिस यांच्याकडून काणकोणात प्रचारकार्याला गती\n…तर मुस्लीम नेत्यांवरही द्वेषपूर्ण भाषणांसाठी कारवाई व्हावी, हिंदू सेनेची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"}
+{"url": "https://www.nilkantheshwarsamachar.page/2020/04/iOKiHF.html", "date_download": "2022-01-23T20:41:06Z", "digest": "sha1:S7AXJSVIP6SD7RDKALVAQP5RKBOLVDRH", "length": 3573, "nlines": 30, "source_domain": "www.nilkantheshwarsamachar.page", "title": "राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी घरीच साजरी केली आंबेडकर जयंती", "raw_content": "\nराज्यमंत्री संजय बनसोडे यांनी घरीच साजरी केली आंबेडकर जयंती\nApril 14, 2020 • विक्रम हलकीकर\nराज्यमंत्री संजय बनसोडे यांनी घरीच साजरी केली आंबेडकर जयंती\nलातूर : राज्याचे पर्यावरण, संसदीय कार्य, भूकंप पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम व रोजगार हमी राज्यमंत्री श्री. संजय बनसोडे यांनी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर घरीच कुटुंबियांसोबत साजरी केली.\nयावेळी श्री व सौ बनसोडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी राज्यमंत्री बनसोडे यांनी सर्व नागरिकांनी घरातच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करावी व कोरोना विषाणूला हद्दपार करण्याच्या मोहिमेत शासन व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केलॆ.\nश्री हावगीस्वामी महाविद्यालयातील बारावीच्या निकालाची उज्ज्वल परंपरा कायम.\nJuly 17, 2020 • विक्रम हलकीकर\n*महाराष्ट्र महाविद्यालयात कृषी दिनानिमित्त वृक्षारोपन\nJuly 01, 2021 • विक्रम हलकीकर\nउदगीर शहरामध्ये पर्यावरण,आरोग्य संवर्धन आणि प्रदूषमुक्तीसाठी आयोजित भव्य सायकल रलीमध्ये उदगीरकरांनी सहभागी व्हावे मुख्याधिकारी भारत राठोड\nमतदार यादीतील नाव वगळणे, समाविष्ठ करणे व दुरुस्ती करुन घेण्याचे आवाहन\nबेवारस पडलेल्या इसमाचा जीव वाचविला : माजी नगरसेवक अहमद सरवर यांची तत्परता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://tarunbharat.com/dailynews/934614", "date_download": "2022-01-23T21:15:04Z", "digest": "sha1:PWMVV3CQJM7N4GTIH3LKI7REBBQYLOYJ", "length": 9715, "nlines": 132, "source_domain": "tarunbharat.com", "title": "परदेशात नोकरी देण्याच्या बहाण्याने ‘फसविण्याचे अड्डे’ – तरुण भारत", "raw_content": "\nसत्संगती ही पाप, ताप व दैन्य दूर करते\nपरदेशात नोकरी देण्याच्या बहाण्याने ‘फसविण्याचे अड्डे’\nपरदेशात नोकरी देण्याच्या बहाण्याने ‘फसविण्याचे अड्डे’\nबेळगावात कार्यालयांवर छापे : युवकाला अटक, 315 पासपोर्ट, रोकड जप्त\nपरदेशात नोकरी देण्याचे सांगून बेरोजगारांना फसविणाऱया महाभागांनी बेळगाव परिसरात आपले अनेक अड्डे थाटले आहेत. बेळगाव पोलिसांनी सोमवारी अशा अड्डय़ांवर कारवाई केली असून या प्रकरणी दरबार गल्ली व शेट्टी गल्ली येथील दोन कार्यालयांवर छापे टाकण्यात आले आहेत. या कारवाईने एकच खळबळ माजली आहे. या कारवाईत पासपोर्ट, आधारकार्ड, मोबाईल संच, रोकड जप्त करण्यात आले आहेत.\nपोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी सोमवारी रात्री या संबंधीची माहिती दिली. मार्केटचे पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी व त्यांच्या सहकाऱयांनी दरबार गल्ली येथील ट्रवलवर्ड (जॉब कन्सल्टन्टस् लोकल ऍन्ड इंटरनॅशनल) व शेट्टी गल्ली येथील स्टॅन्डर्ड ग्रुप ऑफ एन्टरप्रायझीसवर छापे टाकले आहेत.\nट्रवलवर्डचा इम्तियाज अस्तुपटेल यरगट्टी (वय 40, रा. शाहूनगर) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या कार्यालयातून तीन संगणक, एक लॅपटॉप, जाहीरात पत्रक, व्हिजीटींग कार्ड, बोर्ड, परवाना, लेटरपॅड, 1 लाख 13 हजार रुपये रोख रक्कम, एक मोबाईल संच, एक मोटारसायकल व वेगवेगळय़ा सावजांचे 314 पासपोर्ट जप्त करण्यात आले आहेत.\nतर स्टॅन्डर्ड ग्रुप एन्टरप्रायझीस वरील छाप्यात दोन संगणक, दोन मोबाईल संच, 20 आधारकार्ड, व्हिजीटींग कार्ड, बोर्ड, शिक्के, ओळखपत्र,\n13 डायरी, एक पासपोर्ट, तीन पावतीबुक जप्त करण्यात आले असून उमरफारुक अब्दुलहमीद (वय 40, रा. कुंदापूर) याच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. उमरफारुक हा फरारी असल्याचे पोलिसांनी सांगितले.\nउपलब्ध माहितीनुसार जॉब कन्सटन्स या नावाने दुकाने थाटून परदेशात नोकऱया मिळवून देण्याचे सांगून बेरोजगारांची मोठय़ा प्रमाणात फसवणूक करण्यात येत होती. यापूर्वी अशा महाभागांकडून फशी पडलेल्या अनेकांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली असली तरी प्रत्यक्षात कारवाई झाली नव्हती. सोमवारी मार्केट पोलिसांनी धडक मोहीम राबविली आहे. रात्री उशीरापर्यंत या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या इम्तियाजची चौकशी करण्यात येत होती.\nकोल्हापूर : देशाची आर्थिक घडी सावरण्याची संधी अर्थमंत्र्यांनी गमावली\nचटपटीत पालक चना सूप\nमहात्मा फुलेंनी सर्वांसाठी शिक्षणाची दारे केली खुली\nकर्नाटक : शाळकरी मुलांना दुपारच्या जेवणात अंड्याला पर्याय चिक्की\nघरकुल प्रकल्पाचे काम लवकर पूर्ण करा\nकुदेमनी साहित्य संमेलन आयोजकांवरील खटला रद्दबातल\nबेळगाव जिल्हा रोलर स्केटींग स्पर्धा उत्साहात\nइजिदोर फर्नांडिस यांच्याकडून काणकोणात प्रचारकार्याला गती\nश्रीलंका, दक्षिण आफ्रिका उपांत्यपूर्व फेरीत\nसरोगसीद्वारे निक-प्रियंका यांना कन्यारत्न\nतरूण भारत आजरा कार्यालय वर्धापनदिनानिमित्त मान्यवरांकडून शुभेच्छा\nमायावतींकडून उमेदवारीत मुस्लिमांना प्राधान्य\nअरुणाचल प्रदेशातून बेपत्ता झालेला मुलगा चिनी आर्मीला सापडला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://tarunbharat.com/dailynews/941742", "date_download": "2022-01-23T21:42:50Z", "digest": "sha1:EC6JC4ZS4O37BDSCPSMWU4GJS4TKE7DJ", "length": 14026, "nlines": 138, "source_domain": "tarunbharat.com", "title": "मंदिरांवरील प्रशासक नियुक्तींमुळे ट्रस्टीचे अस्तित्व धोक्मयात – तरुण भारत", "raw_content": "\nसत्संगती ही पाप, ताप व दैन्य दूर करते\nमंदिरांवरील प्रशासक नियुक्तींमुळे ट्रस्टीचे अस्तित्व धोक्मयात\nमंदिरांवरील प्रशासक नियुक्तींमुळे ट्रस्टीचे अस्तित्व धोक्मयात\nसंपूर्ण जिल्हय़ातून होतोय विरोध, बॉम्बे पब्लिक ट्रस्ट कायदा का मोडीत काढला\nबेळगाव शहर व जिल्हय़ातील 16 हिंदू मंदिरांवर प्रशासक नियुक्तीच्या आदेशाला संपूर्ण जिल्हय़ातून विरोध केला जात आहे. प्रशासक नियुक्तीमुळे ट्रस्टींचे अस्तित्व धोक्मयात येणार असून सहा महिन्यांनंतर प्रशासक ठरवेल त्यांची नवे ट्रस्टी म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. यामागे मोठे राजकीय षङयंत्र लपल्याचा आरोप केला जात आहे.\nयापूर्वी बॉम्बे पब्लिक ट्रस्ट कायद्यांतर्गत मंदिरांचा कारभार चालयचा. राज्य सरकारने 2003 मध्ये हिंदू रिलीजीयस ऍन्डोमेंट ऍक्ट 1999 कायदा आणला आहे. खरे तर हा कायदा कर्नाटकात अस्तित्वात आला असला तरी त्याची मूळ संकल्पना मद्रासमधील आहे. खासकरून या कायद्यामुळे उत्तर कर्नाटकातील हिंदू मंदिरांचे अस्तित्व धोक्मयात आले आहे.\nशासकीय आदेशानुसार सहा महिन्यांसाठी प्रशासक नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर ट्रस्टींच्या नियुक्तीसाठी अर्ज मागविण्यात येणार आहेत. अनुसूचित जाती, जमातीसाठी एक, महिलांसाठी दोन व पुजाऱयांसाठी एकाला ट्रस्टमध्ये स्थान मिळणार आहे. इतर पाच जणांची नियुक्ती राजकीय नेत्यांच्या सांगण्यावरून होणार आहे.\nउपलब्ध माहितीनुसार उच्च न्यायालयात यासंबंधी अनेकांनी धाव घेतली आहे. खटले प्रलंबित आहेत. तरीही राज्य सरकारने प्रशासक नियुक्तीचा आदेश जारी केला आहे. सध्या या मंदिरांवर जी ट्रस्ट कमिटी आहे त्याला कायदेशीर अस्तित्व नाही. म्हणून सुरुवातीला प्रशासकाची नियु��्ती करून नंतर सरकार नियुक्त ट्रस्टींची निवड करण्याचा व मंदिरांवर ताबा घेण्याचा यामागचा हेतू असल्याचे स्पष्ट होते.\nबॉम्बे पब्लिक ट्रस्ट कायद्याच्या माध्यमातून कर्नाटकातील मठ, मंदिरांचा कारभार उत्तमरित्या चालत होता. मात्र हा कायदा गुंडाळण्यात आला आहे. त्यामुळे उत्तर कर्नाटकातील हिंदू मंदिरांचे व त्या मंदिरांतील ट्रस्टींचे अस्तित्व धोक्मयात आले आहे. दरम्यान यासंबंधी अशोक चंदरगी यांनी सोमवारी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांना पत्र पाठविले आहे.\nआंदोलन छेडण्याचा इशारा बेळगाव जिल्हय़ातील 16 मंदिरांवरील प्रशासकांची नियुक्तीचा निर्णय म्हणजे हिंदू धर्म विरोधी निर्णय आहे. हा निर्णय सरकारने त्वरित मागे घ्यावा, न हून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अशोक चंदरगी यांनी दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी या पत्राची गांभीर्याने दखल घेऊन प्रशासक नियुक्तीचा आदेश मागे घ्यावा व भक्तांच्या भावनांची कदर करावी, अशी मागणीही या पत्रात करण्यात आली आहे.\nहिंदू मंदिरांवरील प्रशासक नियुक्तीला शिवप्रतिष्ठानचा विरोध\nमंदिरांचे सरकारीकरण खपवून घेणार नाही; किरण गावडे\nबेळगाव शहर व जिल्हय़ातील 16 मंदिरांवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. धर्मादाय विभागाने यासंबंधी एक आदेश जारी केला आहे. प्रशासनाच्या या निर्णयाला शिवप्रतिष्ठानने विरोध केला असून शासनाने प्रशासक नियुक्तीचा आदेश त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हाध्यक्ष किरण गावडे यांनी केली आहे.\nबेळगाव येथील श्रीक्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरासह अनेक प्रमुख मंदिरांवर प्रशासक नियुक्तीचा आदेश बजावण्यात आला आहे. यासंबंधी सोमवारी तरुण भारतने ‘देवाचिये द्वारी आता प्रशासक कारभारी’ या मथळय़ाखाली वृत्त प्रसिद्ध करताच एकच खळबळ माजली आहे. प्रशासनाच्या या निर्णयाला जोरदार विरोध होत आहे.\nतरुण भारतशी बोलताना किरण गावडे म्हणाले, हिंदू मंदिरांवर प्रशासकांची नियुक्ती करण्याला शिवप्रतिष्ठानचा विरोध असणार आहे. यासंबंधी होणाऱया आंदोलनात आमचा सहभाग असणार असून कोणत्याही परिस्थितीत हिंदू मंदिरांच्या सरकारीकरणाला थारा देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.\nप्रशासनाच्या या निर्णयाविरुद्ध संघटीत लढा देण्याची गरज आहे. बेळगाव शहर व उपनगरांबरो��रच जिल्हय़ातील वेगवेगळय़ा मंदिरांचे ट्रस्टी एकत्रीतपणे लढा देण्याच्या तयारीत आहेत. कोणत्याही परिस्थिती हिंदू मंदिरांवरील सरकारी हस्तक्षेप खपवून घेतले जाणार नाहीत, असा गर्भित इशाराही किरण गावडे यांनी दिला आहे.\n‘स्वरकुसुम’ कार्यक्रमाला रसिकांचा प्रतिसाद\nखासगी कुरिअरला पोस्टाची टक्कर\nशहरात लवकरच फेरीवाला झोन\nमहाराष्ट्राने केंद्राकडे पाठपुरावा करावा\nपाडव्याच्या पूर्वसंध्येला बाजारात तोबा गर्दी\nसोमवारी रुग्ण संख्येत किंचित वाढ\nगुरुवारी जिल्हय़ात 1448 रुग्ण पॉझिटिव्ह\nशिवसेनेतर्फे बी. आय. पाटील यांना श्रद्धांजली\n…तर मुस्लीम नेत्यांवरही द्वेषपूर्ण भाषणांसाठी कारवाई व्हावी, हिंदू सेनेची मागणी\nक्वारंटाईन सेंटरमधून कोरोना आरोपी पळाला\nब्रिटनमध्ये 27 जानेवारीपासून मास्क सक्ती मागे\nओटवणे प्राथमिक शाळा नं १ चे १०० व्या वर्षात पदार्पण\nमेदवेदेव्ह, सबालेंका, कॉलिन्स चौथ्या फेरीत\nसंदीप खांडेपारकरांनी भाजपा सोडली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://tarunbharat.com/dailynews/952434", "date_download": "2022-01-23T22:14:42Z", "digest": "sha1:KDENOBS7FPUZIBSO4NBIQ2GRI7B5HDMM", "length": 7654, "nlines": 129, "source_domain": "tarunbharat.com", "title": "पाककडून 75 भारतीय मच्छिमारांचे अपहरण – तरुण भारत", "raw_content": "\nसत्संगती ही पाप, ताप व दैन्य दूर करते\nपाककडून 75 भारतीय मच्छिमारांचे अपहरण\nपाककडून 75 भारतीय मच्छिमारांचे अपहरण\nगुजरातच्या सागरी सीमेतील घटना- पाकिस्तानची आगळीक\nपाकिस्तानी नौदलाने शनिवारी गुजरातमध्ये पोरबंदच्या सागरी सीमेत 35 भारतीय मच्छिमारांचे अपहरण केले आहे. हे मच्छिमार 6 नौकांमधून जात होते. तत्पूर्वी शुक्रवारी रात्री देखील 40 भारतीय मच्छिमारांचे अपहरण करण्यात आले होते. या घटनांमुळे गुजरातच्या मच्छिमारांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.\nमच्छिमार आंतरराष्ट्रीय सागरी सीमेनजीक मासेमारी करत असताना पाकचे नौसैनिक मोठय़ा स्टीमरने तेथे पोहोचले आणि बंदुकीच्या धाकावर खलाशांना समर्पण करण्यास भाग पाडले आहे. अरबी समुद्रात पाकिस्तानच्या तटरक्षक दलाचे वर्तन दिवसेंदिवस नियंत्रणाबाहेर जात असल्याचे उद्गार पोरबंदर मच्छिमार बोट असोसिएशनचे माजी प्रमुख मनीष लोढारी यांनी काढले आहेत.\nनौकांचे अपहरण करत त्यांना कराचीच्या दिशेने नेण्यात आल्याचे समजते. पोरबंदर, वेरावल आणि ओखा येथील हे मच्छिमार आहेत. प���किस्तानी मरीनने मागील एक महिन्यात पाचव्यांदा आणि आठवडय़ात तिसऱयांदा अपहरणाची घटना घडवून आणली आहे.\nया 5 घटनांमध्ये 145 मच्छिमारांचे अपहरण करण्यात आले आहे. यातील 15 नौका पोरबंदर, ओखा आणि वेरावल येथील आहेत. पाकिस्तानची अशाप्रकारची आगळीक रोखण्यासाठी सरकारने दबाव आणावा तसेच मच्छिमार आणि नौका सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी होत आहे.\nजेईई मेन परीक्षेत गणित विषयात जयेश बागुल भारतात प्रथम\nराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींचा डबल बार\nआयसीसीकडून यूएईच्या दोन खेळाडूंचे निलंबन\nनाक, ओठ, बोटं कापून घेणारा ‘ब्लॅक एलियन’\nनेपाळमध्ये राजकीय संकट, चीन सैरभैर\n2 महिला न्यायाधीशांची अफगाणिस्तानात हत्या\nकराचीला स्वतंत्र प्रांत घोषित करण्याचा डाव\n…हे देश म्हणजे सडलेले सफरचंद\nएसीबीच्या जाळय़ात धर्मादाय खात्याचे तहसीलदार\nप्रवासी टॅक्सी योजना रखडली\nजिल्हा-खेडय़ांतूनच पूर्ण होईल नवभारताचे स्वप्न \nगवंडीकाम करणारी युवती ब्रँड ऍम्बेसिडर\nकसलाच विसर न पडणारी महिला\nक्वारंटाईन सेंटरमधून कोरोना आरोपी पळाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://www.bitcoinauto.ru/mr/", "date_download": "2022-01-23T22:21:58Z", "digest": "sha1:HHKLKVSKQ3T5CYAXY376P434QDE4T7JT", "length": 34370, "nlines": 471, "source_domain": "www.bitcoinauto.ru", "title": "ReBa (Real.Bitcoinauto) - Bitcoin, BNB, केक मिळवा | Bsc उत्पन्न शेती", "raw_content": "\nReBa हे Real.BitcoinAuto प्रकल्पाच्या सर्व सेवांसाठी प्रवेश टोकन आहे आणि Binance स्मार्ट चेनवर क्रिप्टोकरन्सी (Bitcoin, BNB, BUSD, केक) मिळवण्यासाठी ऑफर देते.\nस्पेस ऑटोफार्मवर ReBa टोकन घ्या आणि BNB, ReBa, Bitcoin, केक मिळवा.\nReal.Bitcoinauto प्रकल्पातील सर्वात उदार बिंगोमध्ये मौल्यवान ReBa टोकन जिंका. क्रियाकलाप रेटिंग तिकिटे उपलब्ध\nडिजी शॉपमध्ये ReBa टोकनसह डिजिटल वस्तूंची खरेदी आणि विक्री करा\nसोशल नेटवर्क्सवर सक्रिय राहण्यापासून अनन्य सामग्री तयार करण्यापर्यंत विविध कार्ये पूर्ण करून ReBa टोकन मिळवा\nReBaswap.finance विकेंद्रित एक्सचेंजसह व्यापार करा आणि कमवा\nReBa.Adsense नेटवर्कवर जाहिरात करा, फोरमवर नवीन विषय पोस्ट करा, इतर वापरकर्त्यांशी संवाद साधा आणि क्रियाकलाप बोनस मिळवा\n+ ReBa नोंदणी बोनस\nटोकन प्रकार: BEP-20 (Binance स्मार्ट चेन)\nएकूण आणि कमाल पुरवठा: 27,000,000 Reba\nपरिसंचरण पुरवठा: 12,075,000 Reba\nमिंटिंग आणि प्रॉक्सी: नाही ✅\nअनलॉक कालावधी (तपशीलांसाठी क्लिक करा)\nलॉक केलेले एकूण मूल्य = $17.63K\nगॅलेक्स�� फार्म आणि स्पेस ऑटोफार्मवर सर्व एलपी आणि स्टॅकिंग\nरेबा गॅलेक्सी यिल्ड फार्मिंग (मॅन्युअल)\n\"वॉलेट अनलॉक करा\" वर क्लिक करा\nBSC (मेटामास्क, ट्रस्ट वॉलेट, मॅच वॉलेट इ.) सह वॉलेटशी कनेक्ट करा.\n\"मंजूर करा\" वर क्लिक करा, व्यवहाराची पुष्टी करा\nआम्ही व्यवहारांच्या \"मान्यतेची\" वाट पाहत आहोत.\nशेतीसाठी टोकन पाठवण्यासाठी डिपॉझिट क्लिक करा\nतुम्ही रिवॉर्ड टोकन फार्म करत असताना प्रतीक्षा करा (गिव्हवे लगेच सुरू होते)\n\"कापणी\" वर क्लिक करा आणि तात्काळ क्रिप्टो रिवॉर्ड मिळवा\nReBa Galaxy Farm साठी तपशीलवार सूचना\nप्रत्येक सेकंदाला बक्षीस आकारले जाते\nमिळवलेली क्रिप्टोकरन्सी आणि ठेव कधीही काढता येते\nइनामची रक्कम पूलमध्ये शेअर करण्याच्या वाट्यानुसार समान रीतीने वितरीत केली जाते\nशेतातील तरलता बदलल्यामुळे APR बदलू शकतो\nठेवींच्या रकमेनुसार रिवॉर्ड पूल वेळोवेळी भरले जातात\nप्रक्रिया पूर्णपणे विकेंद्रित आहे आणि मालमत्ता स्मार्ट करारांद्वारे संरक्षित आहेत.\nतुम्ही एपीआर टॅबमध्ये पेमेंटची उपलब्धता तपासू शकता, स्मार्ट करारांचे तपशील आणि गुंतवणुकीवर मिळणारा परतावा पाहू शकता.\nReBa टोकन स्टॅक करण्यासाठी ReBa मिळवा.\nकरार पहा (करार तपशील)\nवार्षिक व्याज दर 64%\nReBa $ 1000 साठी बक्षिसे\n1 दिवस 0.17% २१५३.८४६२ रेबा ($२.८०)\n7 दिवस 1.22% २१५३.८४६२ रेबा ($२.८०)\n30 दिवस 5.22% २१५३.८४६२ रेबा ($२.८०)\n* दररोज पुनर्गुंतवणुकीच्या अधीन 89% २१५३.८४६२ रेबा ($२.८०)\nवर्तमान दरांवर आधारित गणना केली जाते.\nसर्व आकडे अंदाजे आहेत, फक्त तुमच्या सोयीसाठी प्रदान केले आहेत आणि कोणत्याही प्रकारे हमी दिलेला नफा दर्शवत नाहीत.\n▫️ एकूण स्टेक: $2.38K\nReBa शेअर करण्यासाठी Bitcoin (BEP20) मिळवा. BTCB बद्दल अधिक\nकरार पहा (करार तपशील)\nवार्षिक व्याज दर 47%\n$ 1000 साठी बिटकॉइन पुरस्कार\nवर्तमान दरांवर आधारित गणना केली जाते.\nसर्व आकडे अंदाजे आहेत, फक्त तुमच्या सोयीसाठी प्रदान केले आहेत आणि कोणत्याही प्रकारे हमी दिलेला नफा दर्शवत नाहीत.\n▫️ एकूण स्टेक: $0.84K\nReBa शेअर करण्यासाठी BUSD stablecoin मिळवा.\nकरार पहा (करार तपशील)\n$1000 साठी BUSD पुरस्कार\n* दररोज पुनर्गुंतवणुकीच्या अधीन 44% 440.00 BUSD ($ 440.00)\nवर्तमान दरांवर आधारित गणना केली जाते.\nसर्व आकडे अंदाजे आहेत, फक्त तुमच्या सोयीसाठी प्रदान केले आहेत आणि कोणत्याही प्रकारे हमी दिलेला नफा दर्शवत नाहीत.\n▫️ एकूण स्टेक: $1.43K\nReBa टोकन ठेवण्यासाठी WBNB मिळवा.\nकरार पहा (करार तपशील)\n$ 1000 WBNB पुरस्कार\n* दररोज पुनर्गुंतवणुकीच्या अधीन 49% 1.3136 BNB ($ 490.00)\nवर्तमान दरांवर आधारित गणना केली जाते.\nसर्व आकडे अंदाजे आहेत, फक्त तुमच्या सोयीसाठी प्रदान केले आहेत आणि कोणत्याही प्रकारे हमी दिलेला नफा दर्शवत नाहीत.\n▫️ एकूण स्टेक: $0.96K\nReBa मिळवा आणि जोडीला तरलता प्रदान करण्यासाठी ट्रेडिंग कमिशनच्या 0,17% ReBaSwap वर ReBa + BNB.\nफार्म 25/02/2022 पर्यंत खुले आहे\n20/02/2022 -25/02/2022 या कालावधीत, नवीन DEX करारांमध्ये संक्रमण केले जाईल आणि तत्सम शेततळे प्रदान केले जातील. अनिवार्य अधिसूचनेसह शेताच्या समाप्तीच्या अंतिम मुदतीचे पुनरावलोकन करणे शक्य आहे, संपर्कात रहा.\nकरार पहा (करार तपशील)\nReBa-BNB मिळवा ReBaSwap वर (ReBaSwap वर तरलतेसाठी केक एलपी टोकन मिळवा)\nवार्षिक व्याज दर (LP पुरस्कार वगळून) = 44%\nReBa $ 1000 साठी बक्षिसे\n1 दिवस 0.12% २१५३.८४६२ रेबा ($२.८०)\n7 दिवस 0.84% २१५३.८४६२ रेबा ($२.८०)\n30 दिवस 3.60% २१५३.८४६२ रेबा ($२.८०)\n* दररोज पुनर्गुंतवणुकीच्या अधीन 55% २१५३.८४६२ रेबा ($२.८०)\nवर्तमान दरांवर आधारित गणना केली जाते.\nसर्व आकडे अंदाजे आहेत, फक्त तुमच्या सोयीसाठी प्रदान केले आहेत आणि कोणत्याही प्रकारे हमी दिलेला नफा दर्शवत नाहीत.\n▫️ एकूण स्टेक: $1.90K\nबिटकॉइन कमवा आणि जोडीला तरलता प्रदान करण्यासाठी ट्रेडिंग कमिशनच्या 0,17% ReBaSwap वर ReBa + BNB.\nफार्म 25/02/2022 पर्यंत खुले आहे\n20/02/2022 -25/02/2022 या कालावधीत, नवीन DEX करारांमध्ये संक्रमण केले जाईल आणि तत्सम शेततळे प्रदान केले जातील. अनिवार्य अधिसूचनेसह शेताच्या समाप्तीच्या अंतिम मुदतीचे पुनरावलोकन करणे शक्य आहे, संपर्कात रहा.\nकरार पहा (करार तपशील)\nReBa-BNB मिळवा ReBaSwap वर (ReBaSwap वर तरलतेसाठी केक एलपी टोकन मिळवा)\nवार्षिक व्याज दर (LP पुरस्कार वगळून) 40%\n$ 1000 साठी बिटकॉइन पुरस्कार\n* दररोज पुनर्गुंतवणुकीच्या अधीन 49% 0.013787 BTC ($ 490.00)\nवर्तमान दरांवर आधारित गणना केली जाते.\nसर्व आकडे अंदाजे आहेत, फक्त तुमच्या सोयीसाठी प्रदान केले आहेत आणि कोणत्याही प्रकारे हमी दिलेला नफा दर्शवत नाहीत.\n▫️ एकूण स्टेक: $1.49K\nReBa मिळवा आणि जोडीला तरलता प्रदान करण्यासाठी ट्रेडिंग कमिशनच्या 0,17% ReBaSwap वर ReBa + BTCB.\nफार्म 25/02/2022 पर्यंत खुले आहे\n20/02/2022 -25/02/2022 या कालावधीत, नवीन DEX करारांमध्ये संक्रमण केले जाईल आणि तत्सम शेततळे प्रदान केले जातील. अनिवार्य अधिसूचनेसह शेताच्या समाप्तीच्या अंतिम मुदतीचे पुनरावलोकन करणे शक्य आहे, संपर्कात रहा.\nकरार पहा (करार तपशील)\nReBa-BTCB मिळवा (तरलतेसाठी केक एलपी टोकन मिळवा ReBaSwap वर)\nवार्षिक व्याज दर (LP पुरस्कार वगळून) = 62%\nReBa $ 1000 साठी बक्षिसे\n1 दिवस 0.17% २१५३.८४६२ रेबा ($२.८०)\n7 दिवस 1.19% २१५३.८४६२ रेबा ($२.८०)\n30 दिवस 5.10% २१५३.८४६२ रेबा ($२.८०)\n* दररोज पुनर्गुंतवणुकीच्या अधीन 86% २१५३.८४६२ रेबा ($२.८०)\nवर्तमान दरांवर आधारित गणना केली जाते.\nसर्व आकडे अंदाजे आहेत, फक्त तुमच्या सोयीसाठी प्रदान केले आहेत आणि कोणत्याही प्रकारे हमी दिलेला नफा दर्शवत नाहीत.\n▫️ एकूण स्टेक: $1.66K\nWBNB मिळवा आणि जोडीला तरलता प्रदान करण्यासाठी ट्रेडिंग कमिशनच्या 0,17% ReBaSwap वर ReBa + BTCB.\nफार्म 25/02/2022 पर्यंत खुले आहे\n20/02/2022 -25/02/2022 या कालावधीत, नवीन DEX करारांमध्ये संक्रमण केले जाईल आणि तत्सम शेततळे प्रदान केले जातील. अनिवार्य अधिसूचनेसह शेताच्या समाप्तीच्या अंतिम मुदतीचे पुनरावलोकन करणे शक्य आहे, संपर्कात रहा.\nकरार पहा (करार तपशील)\nReBa-BTCB मिळवा (तरलतेसाठी केक एलपी टोकन मिळवा ReBaSwap वर)\nवार्षिक व्याज दर (LP पुरस्कार वगळून) = 113%\n$ 1000 WBNB पुरस्कार\n* दररोज पुनर्गुंतवणुकीच्या अधीन 209% 5.6381 BNB ($ 2,090.00)\nवर्तमान दरांवर आधारित गणना केली जाते.\nसर्व आकडे अंदाजे आहेत, फक्त तुमच्या सोयीसाठी प्रदान केले आहेत आणि कोणत्याही प्रकारे हमी दिलेला नफा दर्शवत नाहीत.\n▫️ एकूण स्टेक: $0.28K\nReBa मिळवा आणि जोडीला तरलता प्रदान करण्यासाठी ट्रेडिंग कमिशनच्या 0,17% ReBaSwap वर ReBa + BUSD.\nफार्म 25/02/2022 पर्यंत खुले आहे\n20/02/2022 -25/02/2022 या कालावधीत, नवीन DEX करारांमध्ये संक्रमण केले जाईल आणि तत्सम शेततळे प्रदान केले जातील. अनिवार्य अधिसूचनेसह शेताच्या समाप्तीच्या अंतिम मुदतीचे पुनरावलोकन करणे शक्य आहे, संपर्कात रहा.\nकरार पहा (करार तपशील)\nReBa-BUSD मिळवा ReBaSwap वर (ReBaSwap वर तरलतेसाठी केक एलपी टोकन मिळवा)\nवार्षिक व्याज दर (LP पुरस्कार वगळून) = 44%\nReBa $ 1000 साठी बक्षिसे\n1 दिवस 0.12% २१५३.८४६२ रेबा ($२.८०)\n7 दिवस 0.84% २१५३.८४६२ रेबा ($२.८०)\n30 दिवस 3.60% २१५३.८४६२ रेबा ($२.८०)\n* दररोज पुनर्गुंतवणुकीच्या अधीन 55% २१५३.८४६२ रेबा ($२.८०)\nवर्तमान दरांवर आधारित गणना केली जाते.\nदिवसातून एकदा पुनर्गुंतवणुकीच्या अधीन.\nसर्व आकडे अंदाजे आहेत, फक्त तुमच्या सोयीसाठी प्रदान केले आहेत आणि कोणत्याही प्रकारे हमी दिलेला नफा दर्शवत नाहीत.\n▫️ एकूण स्टेक: $2.10K\nReBa मिळवा आणि जोडीला तरलता प्रदान करण्यासाठी ट्रेडिंग कमिशनच्या 0,17% ReBaSwap वर BNB + BTCB.\nफार्म 25/02/2022 पर्यंत खुले आहे\n20/02/2022 -25/02/2022 या कालावधीत, नवीन DEX करारांमध्ये संक्रमण केले जाईल आणि तत्सम शेततळे प्रदान केले जातील. अनिवार्य अधिसूचनेसह शेताच्या समाप्तीच्या अंतिम मुदतीचे पुनरावलोकन करणे शक्य आहे, संपर्कात रहा.\nकरार पहा (करार तपशील)\nReBaSwap वर BNB-BTCB मिळवा (तरलतेसाठी केक एलपी टोकन मिळवा ReBaSwap वर)\nवार्षिक व्याज दर (LP पुरस्कार वगळून) = 11%\nReBa $ 1000 साठी बक्षिसे\n1 दिवस 0.03% २१५३.८४६२ रेबा ($२.८०)\n7 दिवस 0.21% २१५३.८४६२ रेबा ($२.८०)\n30 दिवस 0.90% २१५३.८४६२ रेबा ($२.८०)\n* दररोज पुनर्गुंतवणुकीच्या अधीन 12% २१५३.८४६२ रेबा ($२.८०)\nवर्तमान दरांवर आधारित गणना केली जाते.\nसर्व आकडे अंदाजे आहेत, फक्त तुमच्या सोयीसाठी प्रदान केले आहेत आणि कोणत्याही प्रकारे हमी दिलेला नफा दर्शवत नाहीत.\n▫️ एकूण स्टेक: $0.96K\nबिटकॉइन कमवा आणि जोडीला तरलता प्रदान करण्यासाठी ट्रेडिंग कमिशनच्या 0,17% रेबा + BNB.\nकरार पहा (करार तपशील)\nReBa-BNB मिळवा PancakeSwap वर (PancakeSwap वर तरलतेसाठी केक एलपी टोकन मिळवा)\nवार्षिक व्याज दर (LP पुरस्कारांचा समावेश नाही) 88%\n$ 1000 साठी बिटकॉइन पुरस्कार\n* दररोज पुनर्गुंतवणुकीच्या अधीन 140% 0.039393 BTC ($ 1,400.00)\nवर्तमान दरांवर आधारित गणना केली जाते.\nसर्व आकडे अंदाजे आहेत, फक्त तुमच्या सोयीसाठी प्रदान केले आहेत आणि कोणत्याही प्रकारे हमी दिलेला नफा दर्शवत नाहीत.\nस्टेक: ReBa-BNB LP (पॅनकेक)\n▫️ एकूण स्टेक: $0.98K\nपॅनकेक मिळवा आणि जोडीला तरलता प्रदान करण्यासाठी ट्रेडिंग कमिशनच्या 0,17% ReBa+BUSD.\nकरार पहा (करार तपशील)\nReBa-BUSD मिळवा (पॅनकेकस्वॅपवर तरलतेसाठी केक एलपी मिळवा)\nवार्षिक व्याज दर (LP पुरस्कारांचा समावेश नाही) 62%\nपॅनकेक $ 1000 साठी बक्षिसे\n* दररोज पुनर्गुंतवणुकीच्या अधीन 86% 109.0609 केक ($ 860.00)\nवर्तमान दरांवर आधारित गणना केली जाते.\nसर्व आकडे अंदाजे आहेत, फक्त तुमच्या सोयीसाठी प्रदान केले आहेत आणि कोणत्याही प्रकारे हमी दिलेला नफा दर्शवत नाहीत.\n▫️ एकूण स्टेक: $0.89K\nReBa + Bitcoin जोडीला तरलता प्रदान करण्यासाठी BUSD आणि ट्रेडिंग कमिशनचे 0,17% मिळवा.\nकरार पहा (करार तपशील)\nReBa-BTCB मिळवा (पॅनकेकस्वॅपवर तरलतेसाठी केक एलपी मिळवा)\nवार्षिक व्याज दर (LP पुरस्कारांचा समावेश नाही) 88%\n$1000 साठी BUSD पुरस्कार\n* दररोज पुनर्गुंतवणुकीच्या अधीन 140% 1,400.00 BUSD ($ 1,400.00)\nवर्तमान दरांवर आधारित गणना केली जाते.\nसर्व आकडे अंदाजे आहेत, फक्त तुमच्या सोयीसाठी प्रदान केले आहेत आणि कोणत्याही प्रकारे हमी दिलेला नफा दर्शवत नाहीत.\n▫️ एकूण स्टेक: $1.17K\nReBa मिळवा आणि जोडीला तरलता प्रदान करण्यासाठी ट्रेडिंग कमिशनच्या 0,17% ReBaSwap वर BNB + BUSD .\nफार्म 25/02/2022 पर्यंत खुले आहे\n20/02/2022 -25/02/2022 या कालावधीत, नवीन DEX करारांमध्ये संक्रमण केले जाईल आणि तत्सम शेततळे प्रदान केले जातील. अनिवार्य अधिसूचनेसह शेताच्या समाप्तीच्या अंतिम मुदतीचे पुनरावलोकन करणे शक्य आहे, संपर्कात रहा.\nकरार पहा (करार तपशील)\nBNB-BUSD मिळवा ReBaSwap वर (तरलतेसाठी केक एलपी टोकन मिळवा ReBaSwap वर)\nवार्षिक व्याज दर (LP पुरस्कार वगळून) = 44%\nReBa $ 1000 साठी बक्षिसे\n1 दिवस 0.12% २१५३.८४६२ रेबा ($२.८०)\n7 दिवस 0.84% २१५३.८४६२ रेबा ($२.८०)\n30 दिवस 3.60% २१५३.८४६२ रेबा ($२.८०)\n* दररोज पुनर्गुंतवणुकीच्या अधीन 55% २१५३.८४६२ रेबा ($२.८०)\nवर्तमान दरांवर आधारित गणना केली जाते.\nसर्व आकडे अंदाजे आहेत, फक्त तुमच्या सोयीसाठी प्रदान केले आहेत आणि कोणत्याही प्रकारे हमी दिलेला नफा दर्शवत नाहीत.\n▫️ एकूण स्टेक: $0.27K\nADSense.ReBa नॉमिनेक्सवर सांघिक शेती\nएक अद्वितीय शेती मॉडेल जेथे तुम्ही वैयक्तिकरित्या आणि संघाच्या उत्पन्नातून उत्पन्न मिळवू शकता.\nलिटर - 300 रूबलसाठी भेट कार्ड\n560 रेबा खरेदी करण्यासाठी\nआभासी अब्जावधी. बिटकॉइनच्या उदयामागे जीनियस, ड्रग लॉर्ड आणि आयव्ही लीग जुळे आहेत\n9 रेबा खरेदी करण्यासाठी\n🎲ब्लॉकचेन लॉटरी\tबहुधा न्याय्य\tचाचणी करण्यायोग्य यादृच्छिकता\tप्रगतीशील जॅकपॉट\nआर्थिक बाजारपेठा अनुभवत असताना... पुढे वाचा…\n💸 नवीन एअरड्रॉप +30 ReBa जोडले. … पुढे वाचा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/150736/healthy-food-for-patients-whose-having-cold-and-fever/", "date_download": "2022-01-23T22:19:50Z", "digest": "sha1:RAC6QCNVVO2VB7A4LOUQLBXVZXAIURUS", "length": 15565, "nlines": 90, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " ' सर्दी-तापामुळे तोंडाची चव गेलीये; घरच्या घरी करून खाण्याचे ६ सोपे प्रकार!", "raw_content": "\nसर्दी-तापामुळे तोंडाची चव गेलीये; घरच्या घरी करून खाण्याचे ६ सोपे प्रकार\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nव्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल\n”सध्या तुम्हाला ताप, सर्दी, खोकला यांसारखी लक्षणं नसतील तर तुम्ही कदाचित एलियन असाल” हा विनोद सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे. मात्र ही बाब हसण्यावारी नेण्यासारखी नाही, कारण दुर्दैवाने ही परिस्थिती खरी आहे.\nदेशातील ८० टक्के लोक सध्या सर्दी, खोकला, ताप या विकारांनी आजारी आहेत. अन���कांनी भितीने कोरोनाची चाचणी केली आणि पॉझिटिव्हचा अहवाल हाती आल्यावर सात दिवसांसाठी आपली खोली गाठली. ओमिक्रॉन, कोरोना डेल्टा, फ्लु, व्हायरल इन्फेक्शन या सगळ्या विकारांसाठी ही सारखीच लक्षणं असल्याने आपल्याला नेमका कोणता आजार झालाय\nआमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :\nअर्थात आजार कोणताही असो या सगळ्या लक्षणांवर असलेली ठराविक औषध, गरम पाणी, आराम या उपायांना पर्याय नाही. औषधं घ्यायची म्हणजे सकस आहार गरजेचा आहे, मात्र अंगात असलेला ताप, खवखवणारा घसा, खोकला, वाहतं नाक, कुडकुडणारी थंडी आणि मुख्य म्हणजे जीभेची हरवलेली चव यांमुळे जेवण नकोसं वाटणं स्वाभाविक आहे.\nमात्र अशा कोणत्याही लक्षणांमध्ये उपयुक्त ठरतील असे काही सोपे पदार्थ तुम्हाला ठाऊक आहेत का चविष्ट, पौष्टिक आणि ते ही घरातल्या घरात तयार होणारे…\nतब्बेत बरी नसताना डॉक्टर हलका आहार घेण्यास सांगतात, मात्र अनेकांना सतत वरणभात खाण्याचा कंटाळा येतो. शिवाय तोंडाला चवही नसते. अशावेळी गरमागरम खिचडी हा सर्वोत्तम पर्याय आहे.\nमुगडाळ, तुरडाळ आणि तांदुळ एकत्र करून तयार केलेली खिचडी, त्यावर अपेक्षेनुसार तडका आणि तूप हे कॉम्बिनेशन खाल्ल्यानंतर घशाला आराम मिळतोच, हलका आहार असला तरी पोट भरतं शिवाय शांत झोपही लागते.\nमुख्यतः तिन्ही डाळींमध्ये असलेले प्रोटीनचे प्रमाण हे आजारपणात सर्वोत्तम औषध म्हणून काम करते. शरिराला आलेला थकवा दूर करत रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आजारपणात डाळींचा समावेश हवाच.\nसर्दी, किंवा ताप असताना उकडलेली अंडी हा देखली चांगला पर्याय आहे. मांसाहारी लोकांसाठीच नव्हे तर अंड आवडणाऱ्या सर्वांनाच आजारपणात अंड्यांचं सेवन उपयोगी ठरतं.\nसर्दी, ताप, किंवा कोरोनाच्या कोणत्याही लक्षणात व्हिटॅमिनची कमतरता भासू नये असा सल्ला दिला जातो. त्यासाठी औषधांचा भडीमार करण्यापेक्षा आहारात अंड्यांचा समावेश करा. दिवसातून किमान एका अंड्याचं सेवन केलं तरी व्हिटॅमिन डी, B12 यांसारखे आवश्यक घटक पुरेशा प्रमाणात मिळतात.\nसध्या वाढती थंडी आणि शरिराच्या तापमानाच होणारा बदल लक्षात घेता सर्दीच्या विकारांत अंड्यामुळे उर्जा निर्माण होते.\nआजारपणात ऑम्लेट, भुर्जी यांपेक्षा उकडलेले अंड मीठ आणि मीरपुड घालून खाणे अधिक चांगले\nचविष्ट तरिही पौष्टिक आणि पचायल��� हलका या सगळ्याच कसोट्यांवर सिद्ध होणारा पदार्थ म्हणजे रव्याचा उपमा. हा पचायला हलका असतोच मात्र यात अपेक्षेनुसार तिखट, मीठ असे पदार्थ घालता येत असल्याने रुग्णाच्या तोंडाला चवही येते.\nरुग्णाला हा उपमा देताना पाण्याचे प्रमाण वाढवावे जेमेकरून थोडा पातळ स्वरुपााचा गरम उपमा खाण्यास मजा येईल, अतिरिक्त तिखट न घालता गरजेनुसार हिरव्या मिरचीचा वापर करावा तसेच उपमा खाताना तो वाफाळता असेल याकडे लक्ष द्या.\nमुख्यतः उपमा तयार करताना त्यात गाजर, मटार, कोबी अशा भाज्यांचा वापर करणे गरजेचे आहे.\nलहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा पदार्थ म्हणजे सुप. घरच्या घरीही वेगवेगळी सुप्स तयार करता येतात.\nआजारपणात दिवसातून किमान एक वेळा एखादं सुप घ्यायलाच हवं. यामध्ये कॉर्न, भाज्यांचं सुप, डाळींचं सुप, क्लिअर सूप, टोमॅटो, पालक असे वेगवेगळे पर्याय झटपट करता येतात. सुप करताना त्यात शरिरात थंडी घालवून उर्जा निर्माण करणाऱ्या काळ्यामीरीचा वापर होईल याकडे लक्ष द्या.\nमांसाहारी लोकांना चिकन सुप, मटण सुप असेही पर्याय निवडता येतील. सुप गरम असतानाच पिणे गरजेचे आहे.\n५. ओट्स, टोफू निवडा\nआपण रोजच्या जीवनात ओट्स, टोफू यांचा फारसा वापर करत नाही मात्र सर्दी, ताप असताना ओट्सचा वापर करायला हवा.\nप्रथिने मिळवण्याचा हा आणखी एक चांगला मार्ग आहे. ओट्सचा उपमा, किंवा दूध आणि ओट्स असेही कॉम्बिनेशन नाश्ता म्हणून निवडता येतील.\nआजारपणात मर्यादित आहार घेत असाल तरी रात्री झोपताना गरम हळदीचे दूध पिणे आवश्यक आहे.\nकडू औषध घेण्यापेक्षा हा चांगला उपाय आहे. सर्दी, खोकला, घसादुखी या सगळ्या विकारांवर हळद घातलेले दुख पिणे हा गुणकारी उपाय आहे.\nसध्या नेमक्या कोणत्या विषाणुच्या तावडीत आपण सापडतोय हे सांगणं कठीण आहे. अर्थात यावर डोकफोड करण्यापेक्षा आपली आणि कुटुंबाची काळजी घेणे गरजेचे आहे. विषाणु कोणताही असला तरी लक्षणं सारखीच आहेत.\nघरातल्या घरात केले जाणारे गरम आणि चविष्ट पर्यायांचा आहारात समावेश करा आणि झटपट बरे व्हा…\nमहत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग��याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.\nआमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :\nव्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल\nशेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप\nआता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \n← “ही लक्षणं असतील तरच कोविड टेस्ट करा..” ICMR च्या नव्या गाईडलाईन्स\nऐतिहासिक: ‘ऑर्गन डोनर’ मिळत नाहीये यावर डॉक्टरांनी शोधलाय रामबाण उपाय →\nडेंटिस्ट कडे न जाता या पदार्थांनी तोंडाचं आरोग्य राखलं जातं याचा तुम्ही विचारही केला नसेल\nलिंबाचं लोणचं खाताना हात कधी आखडलाच तर ‘हे’ आठवून पहा\nनिराश व्यक्तीला सावरण्यासाठी, तुम्ही काय करू शकता त्यांना धीर देण्यासाठी, हे वाचा\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.rashtrasahyadri.com/2022/01/blog-post.html", "date_download": "2022-01-23T20:32:43Z", "digest": "sha1:457WDVOYZKBWAJKR4YKNI6I3NGASAWBJ", "length": 5554, "nlines": 90, "source_domain": "www.rashtrasahyadri.com", "title": "महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या महासचिवपदी शीला उंबरे यांची निवड - rashtrasahyadri", "raw_content": "\nHome / Unlabelled / महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या महासचिवपदी शीला उंबरे यांची निवड\nमहाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या महासचिवपदी शीला उंबरे यांची निवड\nमहाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या महासचिवपदी\nशीला उंबरे यांची निवड\nमहिला काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश महिला महासचिवपदी जेष्ठ नेत्या शीलाताई उंबरे (पेंढारकर) यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली.\nअखिल भारतीय महिला काँग्रेसच्या मान्यतेने महाराष्ट्राच्या प्रभारी तथा राष्ट्रीय महासचिव आ ममता भूपेश यांनी नियुक्तीचे पत्र दिल्लीतून जारी केले असल्याची घोषणा महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे यांनी मुंबईतून केली आहे.\nशीलाताई यांची 1989 मध्ये पहिल्या महिला काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली होती.\nतेव्हा पासून त्या पक्षासाठी एकनिष्ठ कार्यरत आहेत. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष मा. नानाभाऊ पटोले व ना. सतीश बंटी पाटील ��ांनी वयक्तिक त्याचें अभिनंदन केले आहे.\nसामाजिक कार्यात सक्रिय सहभाग\nजे शेतकरी आत्महत्या करतात त्यांच्या विधवा महिलांच्या पुनर्वसनासाठी शीलाताई कायम कार्यरत असतात. तसेच महिला बचत गटाच्या चळवळीच्या माध्यमातून त्यांनी अनेक महिलांना शहरामध्ये सक्षम करण्याचे काम केले आहे.\nमहिलांवरील होणाऱ्या अन्यायासाठी शीलाताई नेहमी कार्यरत असतात.\nकसलीही राजकीय कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना देखील शीलाताई उंबरे पेंढारकर यांनी हे पद हस्तगत केल्या बद्दल सर्व स्थरातून त्यांचे कौतुक होत आहे.\nमहाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या महासचिवपदी शीला उंबरे यांची निवड Reviewed by Rashtra Sahyadri on January 01, 2022 Rating: 5\nदर्शनासाठी भाविकांच्या संख्येची मर्यादा वाढवावी : आ. राजळे\nBreaking News : सिव्हिल हॉस्पिटलच्या आयसीयू कक्षाला भीषण आग... 25 रुग्ण होरपळले..\nदडपशाही विरुद्धच्या संघर्षात मी तुमच्या बरोबर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-NAS-congress-ncp-internal-politics-nashik-4479282-NOR.html", "date_download": "2022-01-23T22:49:51Z", "digest": "sha1:OUOUWIJXPAMTBSF33JSVBWMGVRCUKG26", "length": 6091, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "congress ncp internal politics nashik | ..तर राष्ट्रवादीच्या फलकांना काँग्रेस फासणार काळे - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n..तर राष्ट्रवादीच्या फलकांना काँग्रेस फासणार काळे\nसिन्नर - सार्वजनिक बांधकाम खात्याने सिन्नर व इगतपुरी तालुक्यांमध्ये केलेल्या विकासकामांच्या डिजिटल फलकांवर आमदार माणिकराव कोकाटे व काँग्रेसचा नामोल्लेखही नसल्याने कॉँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे. कोकाटे व कॉँग्रेस नेत्यांचा सन्मान न ठेवल्यास या फलकांना काळे फासण्यात येईल व आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या उमेदवारास मदत केली जाणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे.\nजिल्हा परिषदेचे माजी सभापती व जिल्हा कॉँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अँड. राजेंद्र चव्हाणके यांच्या अध्यक्षतेखाली आमदार कोकाटे यांच्या संपर्क कार्यालयात रविवारी झालेल्या बैठकीत या विषयावर गरमागरम चर्चा झाली. आठवडाभराच्या आत सार्वजनिक बांधकाम विभागाचे विवादित फलक काढून त्या जागेवर काँग्रेसच्या स्थानिक लोकप्रतिनिधींची नावे व छायाचित्रांचा समावेश असलेले सुधारित फलक लावावेत; अन्यथा जुन्या फलकांवर काळे फासण्याचा इशारा देण्यात आला. कॉँग्रेस लोकप्रतिनिधींचा सन्मान राखला न गेल्यास आगामी निवडणुकांत कॉँग्रेसचे स्थानिक कार्यकर्ते राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या उमेदवारास काहीही मदत करणार नसल्याचा इशाराही या वेळी देण्यात आला. बैठकीत तालुका कॉँग्रेसचे अध्यक्ष विनायक सांगळे, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण समिती सभापती राजेश नवाळे, सदस्य केरूपवार, अँड. इलियास खतीब, उपनगराध्यक्षा लता मुंडे यांच्यासह नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.\nप्रोटोकॉल भंगाची तक्रार जिल्हाधिकार्यांकडे करणार\nकेंद्र आणि राज्यात आघाडी सरकार असल्याने विकासकामांच्या फलकांवर मंत्री व खासदारांसोबत कॉँग्रेस नेते व स्थानिक लोकप्रतिनिधींची छायाचित्रे व नावे टाकणे बंधनकारक आहे. असे असतानाही त्यावर केवळ सार्वजनिक बांधकाममंत्री व खासदार यांचाच उल्लेख करण्यात आल्याबद्दल संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना कोकाटे यांचे छायाचित्र व नाव हेतुपुरस्सर वगळण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. हा ‘प्रोटोकॉल’चा भंग असून, या प्रकाराबाबत जिल्हाधिकार्यांकडे तक्रार करण्याचा ठरावदेखील बैठकीत संमत करण्यात आला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-SOL-corruption-in-solapur-congress-commity-5530681-NOR.html", "date_download": "2022-01-23T20:45:05Z", "digest": "sha1:JLN3V7QAHYHV7A5REOKM2RU4FRDMKEKS", "length": 4226, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "corruption in solapur congress commity | सोलापूर: काँग्रेस कार्यालयात १.७ लाखांचा अपहार, जेलरोड ठाण्यात गुन्हा दाखल - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसोलापूर: काँग्रेस कार्यालयात १.७ लाखांचा अपहार, जेलरोड ठाण्यात गुन्हा दाखल\nसोलापूर- शहरकाँग्रेस कार्यालयात एक लाख ७० हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी कार्यालयीन प्रमुख राजकुमार आयगोळे यांच्याविरुद्ध पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. आयगोळे यांनी उमेदवारांकडून आलेले अर्ज आणि पक्षनिधी जमा करून बँकेत भरता अपहार केला. ऐन निवडणुकीच्या काळात काँग्रेस कार्यालयातील कर्मचाऱ्याने निधीत अफरातफर केल्याचा प्रकार घडल्याने राजकीय क्षेत्रात चर्चा रंगली आहे.\nश्री. आयगोळे यांच्याकडे प्रभाग १० ते १८ प्रभागातील इच्छुक उमेदवारांचे अर्ज पक्षनिधी जमा करण्याची जबाबदारी होती. दररोज जमा झा��ेली रक्कम बँकेत जमा करण्याचे आदेश होते. पण, आयगोळेंनी त्यांच्याकडे जमा असलेले तब्बल एक लाख ७० हजार रुपये बँकेत जमा करता स्वत:कडे ठेवून त्याचा गैरवापर केला. सहायक पोलिस निरीक्षक आयलाने पुढील तपास करीत आहेत.\nआयगोळे यांच्याशी कोणत्याही प्रकारचे व्यवहार करण्याबाबतचा फलक शहराध्यक्ष खरटमल यांनी काँग्रेस भवनमध्ये गेल्या आठवड्यात लावला होता. या निमित्ताने पारदर्शकता पक्षनिष्ठेची ‘बाधा’ काँग्रेसभवनातील कर्मचाऱ्यांनाही झाल्याची चर्चा सुरू आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-DIS-chanakya-niti-we-should-take-care-our-self-about-this-one-work-4212204-PHO.html", "date_download": "2022-01-23T22:00:56Z", "digest": "sha1:HI3OKN5GMEGAMG7ID2APTPUKL6XWX22N", "length": 2323, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Chanakya Niti We Should Take Care Our Self About This One Work | या सात जणांना आपला पाय लागणार नाही याची काळजी घ्यावी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nया सात जणांना आपला पाय लागणार नाही याची काळजी घ्यावी\nहिंदू धर्मामध्ये प्राचीन काळापासून पुण्य आणि पाप कर्माच्या संदर्भात विविध आवश्यक नियम प्रचलित आहेत. याच आधारावर आपल्या कर्मांना पाप आणि पुण्याच्या श्रेणीत विभाजित केले जाते. आचार्य चाणक्यांनी काही असे कार्य सांगितले आहेत, ज्यांना पापाच्या श्रेणीत ठेवले जाते.\nपुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, कोणते कार्य केल्यास पाप लागते....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/virtual-sim-card-used-in-pulwama-attack-6038473.html", "date_download": "2022-01-23T22:46:54Z", "digest": "sha1:7AT7EAU7MHJ3VKMNP6CY6TL2TSPDI4SF", "length": 3665, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Virtual Sim Card used in Pulwama Attack | पुलवामा हल्ला : व्हर्च्युअल सिमचा करण्यात आला वापर; अमेरिकेकडे मागितली मदत - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपुलवामा हल्ला : व्हर्च्युअल सिमचा करण्यात आला वापर; अमेरिकेकडे मागितली मदत\nश्रीनगर - जैश-ए-माेहंमदच्या हल्लेखोर तसेच पुलवामा हल्ल्यासाठी व्हर्च्युअल सिमचा वापर केला होता. पाकिस्तान तसेच काश्मीरातील म्होरक्यांनी देखील अशाच प्रकारच्या सिमचा वापर केला होता. या प्रकरणात भारताने अमेरिकेची मदत घेण्याचे ठरवले आहे. व्हर्च्युअल सिम क्रमांक अमेरिकेतील आहे. त्याबद्दलची सखोल माहिती घेण्यात येणार आहे.हे सिम कोणी खरेदी केले होते हे तपा��� अधिकारी शोधणार आहेत. दहशतवादी खोटी ओळख सांगतात. ही बाबही लक्षात घेतली जाणार आहे. दहशतवादी हल्ला झालेल्या घटनास्थळाचा तपास केल्यानंतर त्यात काही पुरावे मिळाले आहेत. त्रालमधील चकमक झालेल्या ठिकाणी जम्मू काश्मीर पोलिस व केंद्रीय सुरक्षा संस्थांनी तपास केला होता. त्यात हल्लेखोर अदिल दार हा जैशच्या सीमेपलिकडील म्होरक्याच्या सतत संपर्कात होता, हे स्पष्ट झाले आहे. हल्ल्याचा मास्टरमाइंड मुदस्सीर खानचा त्राल येथील चकमकीत खात्मा झाला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/vrishchik-rashi-bhavishya-scorpius-today-horoscope-in-marathi-11092018-122716565-NOR.html", "date_download": "2022-01-23T22:45:31Z", "digest": "sha1:UO66XKRMQIWTGINIU2ZTAM5OW3IVT5BO", "length": 5192, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "वृश्चिक आजचे राशिभविष्य 11 Sep 2018, Aajche Vrishchik Rashi Bhavishya | Today Scorpius Horoscope in Marathi - 11 Sep 2018 | 11 Sep 2018, वृश्चिक राशिफळ : जाणून घ्या, वृश्चिक राशीच्या लोकांसाठी कसा राहील आजचा दिवस - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n11 Sep 2018, वृश्चिक राशिफळ : जाणून घ्या, वृश्चिक राशीच्या लोकांसाठी कसा राहील आजचा दिवस\nवृश्चिक राशी, 11 Sep 2018, Aajche Vrishchik Rashi Bhavishya: वृश्चिक राशीच्या लोकांनी आज वेळ मॅनेज करून चालावे. आज तुम्ही वेळ आणि संधीचा पूर्ण लाभ घेण्याचा प्रयत्न कराल आणि जुने नुकसानही फायद्यात बदलण्याचा प्रयत्न कराल. जाणून घ्या, लव्ह, हेल्थ आणि करिअर क्षेत्रामध्ये कसा राहील तुमचा आजचा दिवस.\nपॉझिटव्ह - ऑफिस किंवा बिझनेसमध्ये काहीतरी नवी सुरुवात करण्याची वेळ आहे. तुमच्या कामात नवीन प्रयोग करण्यासाठी तुम्ही यशस्वी होऊ शकता. हा दिवस तुमच्यासाठी ठिक आहे. तुम्ही आज जो विचार कराल त्यामध्ये यश मिळू शकते. केलेल्या कामांचे योग्य फळ मिळू शकते. काम झपाट्याने होऊ शकतात. अधिकारी तुमची स्तुती करतील. मन चंचल राहिल. तुम्ही थोडे रोमांटिक होऊ शकता. जोडीदारासोबत वेळ घालवाल. समजदारीनेही फायदा होईल. रोजच्या कामांमुळे फायदा होऊ शकतो. प्रॉपर्टीचे कामं पुर्ण होऊ शकतात. जुनी काम वेळेपुर्वीच पुर्ण होतील. कौटुंबीक समस्या दूर करण्याची संधी मिळू शकते. कायदेशीर कामं दूर करु शकता.\nनिगेटिव्ह - कामात कमी मन लागेल. थकवा जाणवू शकतो. कामाचा लोड वाढू शकतो. आज तुम्हाला काही गैरसमज होऊ शकतात. मनात थोडी चलबिचल होऊ शकते.\nकाय करावे - कोणत्याही मंदिरातील पुजारीला टिका लावून प्रण���म करा.\nलव्ह - पार्टनर तुमच्याविषयी संवेदनशील राहिल. त्याच्या बोलण्यातील संकेत ओळखा.\nकरिअर - कामात सन्मान मिळेल. अडकलेला पैसा मिळण्याचे योग आहेत. विद्यार्थ्यांना यश मिळेल. वेळ चांगला राहिल.\nहेल्थ - वृश्चिक राशीच्या लोकांचे आरोग्य चांगले राहिल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://tarunbharat.com/dailynews/932239", "date_download": "2022-01-23T22:19:39Z", "digest": "sha1:BDZZWVYOU55X325NY3TTGJO7ZPH5US7A", "length": 9452, "nlines": 131, "source_domain": "tarunbharat.com", "title": "‘हा देश फक्त चार लोक चालवतात’, लोकसभेत राहुल गांधी आक्रमक – तरुण भारत", "raw_content": "\nसत्संगती ही पाप, ताप व दैन्य दूर करते\n‘हा देश फक्त चार लोक चालवतात’, लोकसभेत राहुल गांधी आक्रमक\n‘हा देश फक्त चार लोक चालवतात’, लोकसभेत राहुल गांधी आक्रमक\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली :\nकाँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज लोकसभेत बोलताना मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला. तीनही कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे नाहीत असे सांगत हा देश केवळ चार लोक चालवत असल्याचा घणाघात त्यांनी केला. यावेळी भाषणाच्या शेवटी राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस खासदारांनी शेतकरी आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना आदरांजली वाहिली.\nराहुल गांधी म्हणाले की, पहिल्या कृषी कायद्यामध्ये बाजारसमित्या बंद करण्याचा उल्लेख आहे. दुसऱ्या कृषी कायद्यात कोणताही उद्योजक हवे तेवढे धान्य, फळ आणि भाजीची साठवणूक करु शकतो. साठेबाजीला प्रोत्साहन देणे हे या कायद्याचे लक्ष्य आहे. तर तिसऱ्या कायद्यात जर एखाद्या शेतकऱ्यांने देशातील सर्वात मोठ्या उद्योजकाकडे भाजी आणि धान्यासाठी योग्य दर मागितला तर त्याला न्यायालयात जाण्यास परवानगी नसेल.\nदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका करताना बुधवारी (10 फेब्रुवारी) म्हटले होते की, तीनही कृषी कायद्यांचा विषय आणि उद्देश यावर चर्चा झालेली नाही. त्याच वक्तव्यावर राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर पलटवार केला आहे.\n‘हम दो हमारे दो’चे सरकार\nराहुल गांधी म्हणाले की, अनेक वर्षांपूर्वी कुटुंबनियोजनाचा नारा होता की हम दो हमारे दो. जसा कोरोना आता वेगळ्या रुपात आला आहे, त्याचप्रकारे हा नाराही दुसऱ्या स्वरुपात आला आहे. हा देश चार लोक चालवतात. प्रत्येकाला त्यांची नावे माहित आहेत. हम दो हमारे दो हे कोणाचे सरकार आहे.\nराहुल गांधी पुढे म्हणाले की, हम दो हमारे दो…सगळ्यांना लक्षात असेल तो फोटो होता… चार क्यूट चेहरे, सुंदर चेहरे, मोठमोठे चेहरे. यावरुन संसदेत गदारोळ सुरु होता.\nजेव्हा हा कायदा लागू होईल तेव्हा या देशातील शेतकरी, मजूर आणि छोट्या व्यापाऱ्यांचा व्यवसाय बंद पडेल. शेतकऱ्यांचे शेत जाईल, त्याला दर मिळणार नाही. छोट्या दुकानदारांची दुकाने बंद होतील आणि केवळ ‘दो हम और हमारे दो’ हा देश चालवतील.\nओह माय घोस्टमध्ये प्रथमेश परब\nकोल्हापूर : इंधन दरवाढ, शेती कायद्याविरोधात शेतकरी कामगार पक्षाचा मोर्चा\n“भोकं पडलेल्या फुग्याला राऊत एवढे का घाबरतात”, गोपीचंद पडळकरांची खोचक टीका\nमणिपूरमध्ये काँग्रेसचा बुरुज ढासळला\nअयोध्येतील राम मंदिराच्या नकाशाला प्राधिकरणाची मंजुरी\nगो-तस्करी प्रकरणी तृणमूल नेत्यावर वॉरंट\nम्हणून बनविली इलेक्ट्रिक सायकल\nअजित पवारांच्या सोशल मीडियासाठी सरकारी तिजोरीतून 6 कोटी\nकर्नाटकच्या पाणी वादावर निर्णयासाठी सर्वपक्षीय बैठक : मुख्यमंत्री\nभाषेचे संस्कार हे नेहमीच चिरंतर- रवींद्र मडगावकर\nओवैसींचा ‘भागीदारी परिवर्तन मोर्चा’\nजिल्हा-खेडय़ांतूनच पूर्ण होईल नवभारताचे स्वप्न \nऑस्ट्रेलिया-इंग्लंड टी-20 सामना पावसामुळे रद्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://kolaj.in/published_article.php?v=Sant-Tukaram-and-Mahatma-Gandhi-PT3792266", "date_download": "2022-01-23T21:55:05Z", "digest": "sha1:FGK3XIKCPTGXXP6EWKBNH5ADLNWXBAWH", "length": 55978, "nlines": 162, "source_domain": "kolaj.in", "title": "गांधीजींना तुकोबा भेटले होते| Kolaj", "raw_content": "\nगांधीजींना तुकोबा भेटले होते\nवाचन वेळ : १३ मिनिटं\nआज वसंत पंचमी म्हणजेच संत तुकाराम महाराजांच्या पारंपरिक जयंतीचा दिवस. आपल्याला वाटतं तुकोबा हे महाराष्ट्रापुरतेच. पण तुकोबांचं गारुड देशभरातल्या अनेकांवर होतं. त्यात महात्मा गांधी हे प्रमुख नाव. त्यांनी तर तुकोबांचे अभंगही इंग्रजीत अनुवादित केले होते. या दोन वैष्णवांमधलं अद्वैत पाहून आश्चर्य वाटतं. आज ते समजून घेणं फारच महत्त्वाचं झालंय.\n`लगे रहो मुन्नाभाई` पाहिलाच असेल. त्यात मुन्नाभाई बनलेला संजय दत्त रेडियोवरून गांधीगिरी करत असतो. त्याला फोन येतात. फोन करणारे समस्या सांगतात. त्यावर तो गांधीजींचं सोल्यूशन सांगतो.\nएका मुलीचा फोन येतो. आपल्या प्रिया बापटने तिचं काम केलंय. ती एका रेस्टॉरंटमधे बसलेली असते. तिच्या वडिलांनी तिच्यासाठी एक मुलगा शोधलेला ��सतो. आता तो मुलगा लग्न करण्यासाठी योग्य आहे की नाही, हे एका मीटिंगमधे कसं ठरवायचं, असा तिच्यासमोर प्रश्न असतो.\nया प्रश्नाच्या उत्तरादाखल मुन्ना बापूंकडे बघतो. बापू सांगतात, `आदमी को परखना हो, तो देखना चाहिएं, वो नीचे तबके के लोगों से कैसे बर्ताव करता हैं.`\nमुन्नाभाई तिला सांगतो, `तो वेटरला शिटी वाजवून किंवा शुक शुक करून बोलवत असेल, तर उधर से वट लेनेका.`\nप्रियाला भेटायला आलेला मुलगा वेटरला शुक शुक म्हणून बोलावतो. प्रिया हसत हसत बाहेर पडते. ती मुन्नाला फोन करून सांगते, `या शुक शुक बरोबर आयुष्यभर राहावं लागलं असतं तर संपलंच असतं.`\nमुन्नाभाईत दाखवलंय इतके आयुष्यातले निर्णय सोपे नसतात. तरीही त्यातला मिनिटभराचाच हा सीन निव्वळ अद्भूत आहे. माणूस परखण्याची ही सोपी कसोटी जबरदस्त आहे. महात्मा गांधींनी ती अनेकदा सांगितलीय. त्यामुळे ती सिनेमात आलीय. आपल्याला आवडलीय.\nआश्चर्य वाटेल, पण संत तुकारामांच्या एका अभंगातही माणूस ओळखण्याची ही कसोटी आहे. अभंग प्रसिद्धच आहे,`जे का रंजले गांजले`. पण आपण या सुपरहिट अभंगाच्या पहिल्या पदाच्या पुढे जात नाही. त्यामुळे ती कसोटी आपल्याला लक्षात येत नाही. पण गांधीजींना ती कसोटी नक्कीच माहीत असणार. कारण त्यांनी तुकोबारायांच्या या अभंगाचा इंग्रजीत अनुवादही केलाय. तो असाय,\nजे का रंजले गांजले त्यासि म्हणे जो आपुले \nतो चि साधु ओळखावा देव तेथे चि जाणावा \n त्यासि धरी जो हृदयी \nदया करणे जे पुत्रासी ते चि दासा आणि दासी \nतुका म्हणे सांगू किती तो चि भगवंताची मूर्ती \nथोडंफार इंग्रजी येणाऱ्या कुणालाही कळेल असा हा अनुवाद आहे. साधी सोपी इंग्रजी. साधी सोपी भाषा. मराठी येत नसणाऱ्या प्रत्येकापर्यंत त्याच्या भावासह सरळसोट अर्थ पोचवणारा अनुवाद. भाषा साहेबाची आहे. त्याच्या शब्दांची निर्मिती विदेशात झालीय. त्या भाषेचा थाट वेगळा आहे. पण गांधीजी त्या भाषेत नेतानाही तुकोबारायांच्या शब्दांचं सत्त्व शंभर टक्के जपतात. लेखक आणि अनुवादकामधे असं अद्वैत क्वचितच अनुभवायला मिळतं.\nगांधीजींनी या एकाच नाही तर तुकोबारायांच्या सोळा अभंगांचा अनुवाद केलाय. विशेष म्हणजे गांधीजींनी मराठी मातीत तुकोबांच्या देहूच्या जवळ असताना हे काम केलंय. गांधीजींना जिवे मारण्याच्या यशस्वी अयशस्वी योजना जिथे आखल्या गेल्या, त्या पुण्यातल्याच येरवडा तुर���ंगात बंदी असताना त्यांनी हे लिहिलंय. हा अनुवाद काही साहित्यिक उपक्रम नव्हता. तो त्यांच्या जगण्यावर सुरू असलेल्या जगण्याच्या प्रयोगांचा एक भाग होता.\nत्यांची प्रयोगशाळा असलेल्या आश्रमाच्या दिनचर्येसाठी त्यांनी 'आश्रम भजनावली' तयार केलीय. यात देशभरातल्या विविध संतांच्या निवडक रचना त्यांनी घेतल्यात. त्या वेगवेगळ्या भाषेतल्या लोकांना कळाव्यात म्हणून सोप्या इंग्रजीत त्याचं भाषांतर केलंय. त्यातले तुकोबांचे अभंग आणि त्याचे अनुवाद उठून दिसातत.\nहेही वाचाः गांधींच्या चातुर्वर्ण्याचं काय करायचं\nगांधीजींच्या साहित्यात `आश्रम भजनावली`कडे दुर्लक्ष होणं स्वाभाविक आहे. टिपिकल गांधीवाद्यांनी त्याचं कर्मकांड केल्यामुळे अभ्यासकांनी त्याकडे पाहिलंही नाही. पण देशभरातल्या आपल्या पूर्वसुरींच्या विचारांचे कवडसे निवडत गांधीजी त्यातून जणू गांधीवादच उभा केलाय. संतांनी सांगितलेल्या सोप्या शब्दांच्या निमित्ताने ते जगण्याकडे बघण्याची `गांधीनजर` देतात. मी काहीच नवीन सांगत नाही. मी सांगतो ती तत्त्व पहाडांइतकीच जुनी आहेत, इतका पारदर्शक प्रांजळपणा गांधीजींकडे होता. आपल्या विचारांकडे पाहण्याची तुकोबारायांचीही दृष्टी अशीच होती. फोडिले भांडार, धन्याचा हा माल, मी तो हमाल, भारवाही.\nहे अनुवाद वाचताना जवळपास अडीच शतकांचा काळ भेदून तुकाराम आणि गांधी हे दोन वैष्णव एकजीव होताना दिसतात. विशेषतः यातल्या अभंगांच्या निवडीतून ते जाणवतं. तुकोबांचे काही हजार अभंग उपलब्ध आहेत. त्यातले फक्त सोळा अभंग निवडणं हे कठीण काम होतं. पण कुणीही सांगेल, गांधीजींची निवड अफलातून आहे. विचारांच्या, जगण्याच्या अद्वैतातून हे शक्य आहे. शब्देविण संवादू, दुजेविण अनुवादू याचा अनुभव इथे घेता येतो.\nअसं अद्वैत भाषेचे सगळे बांध तोडून टाकतं. पण मुळात त्यांना मराठी येत होतं का, हा प्रॅक्टिकल प्रश्न येतोच. डॉ. इंदुभूषण भिंगारे आणि पुढे खासदार झालेले कृष्णराव देशमुख यांनी तुकाराम गाथेचं हिंदी भाषांतर केलं होतं. गांधीजींनी त्याला दोन तीन पॅरेग्राफची छोटी प्रस्तावना लिहिलीय. ' मला फारसं मराठी येत नाही, तरी तुकाराम मला खूप प्रिय आहेत', असं त्यांनी त्यात आवर्जून लिहिलंय.\nपण गांधीजींना मराठी कळत असावंच. गोपाळकृष्ण गोखले दक्षिण आफ्रिकेत गेले होते. त्यांनी त्यांच्या पद्धतीने इंग्रजीत भाषण सुरू केलं. तेव्हा गांधीजींनी त्यांना थांबवलं. हिंदीत भाषण करायला सांगितलं. पण गोखलेंना हिंदी येत नव्हतं. त्यामुळे गांधीजींनी त्यांना मराठीत भाषण करायला लावलं. गांधीजींनी गोखलेंच्या मराठी भाषणाचं हिंदी भाषांतर करून लोकांना सांगितलं.\nहेही वाचाः गांधीजी पुन्हा वायरल झालेत\nमहाराष्ट्रात दीर्घकाळ राहिलेल्या आणि फिरलेल्या गांधीजींना मराठी समजत असावंच. पण अभंगांचे अर्थ समजून घेताना त्यांना अनेकांची मदत झाली असावी. महादेवभाई देसाई, काका कालेलकर, विनोबा भावे, किशोरलाल मश्रूवाला या गांधीजींच्या सावल्यांना मराठी उत्तम येत होते. मश्रूवालांनी तर पुढे तुकोबांच्या १२० अभंगांचा अनुवादही केला. ते बहुधा अनुवादाच्या प्रसंगी येरवड्यात गांधीजींच्या सोबतही होते. या सगळ्यांनी त्यांना शब्दांचे अर्थ सांगितले असतीलही. पण या हृदयीचे त्या हृदयी पोचलेला भाव ट्रान्स्लेट होण्यासाठी एकमय व्हावं लागतं. ते एकमयपण या दोन महात्म्यांमधे निश्चितच होतं.\nमहाराष्ट्र आणि गुजरातेतली सांस्कृतिक देवाणघेवाण अनेक शतकांची आहे. गांधीजींपर्यंत तुकोबा पोचण्याचा एक महत्त्वाचा दुवा म्हणजे संत नामदेव. नामदेवांनी सातशे वर्षांपूर्वी भागवत विचारांची ध्वजा आजच्या पाकिस्तानापर्यंत पोचवली होती. त्यांनी गुजरातमधे अनेकदा प्रवास केलाय. त्यांनी गुजरातीच्या जवळ जाणाऱ्या भाषेमधे अभंगरचनाही केलीय. त्याचा प्रभाव नरसी मेहतांसहित गुजरातमधल्या सर्व संतांवर स्पष्ट दिसून येतो. आणि नरसींचा प्रभाव पारंपरिक वैष्णव संस्कारांत वाढलेल्या गांधीजींवर होता. म्हणूनच तर नरसींच्या ' वैष्णव जन तो' याच्याशी अपार साम्य असलेल्या ' जे का रंजले गांजले' चा अनुवाद गांधीजी आवर्जून करतात.\nगांधीजींच्या सोळा अनुवादांमधे या अभंगांचा नंबर दुसरा आहे. पहिला अभंग ' पापांची वासना नको दांवू डोळा' आहे. गांधीजींना या अभंगात त्यांची तीन माकडे दिसली असतीलच, याची खात्री वाटावी, इतकं या अभंगातलं वर्णन लख्ख आहे. `सी नो इविल, स्पीक नो इविल, हिअर नो इविल`, हा विचारांचा तुकडा सतराव्या शतकात जपानमधे लोकप्रिय झाल्याचं सर्वसामान्यपणे मानलं जातं. (जपानच्या तोशोगु मंदिराच्या चौकटीवर स्थान मिळवलेल्या थ्री वाईज मंकींचं शिल्प वरच्या फोटोत.) त्यातूनच प्रेरणा घेऊन गांधीजींनी त्याचं वि��्युअल एक्प्रेशन तीन माकडांमधून रूढ केल्याचाही दावा आहे. पण सतराव्या शतकातच तुकोबांनी हे मांडलं होतंच. ते गांधीजींना माहीत होतंच. त्यातूनही ही तीन माकडं आली असतील.\nगांधीजींच्या अजेंड्यावर वरचं स्थान असणाऱ्या अस्पृश्यता निवारणाशी थेट भिडणारा 'महाराच्या सिवे, कोपे ब्राह्मण तो नव्हे' हा अभंगही अनुवादात महत्त्वाचं स्थान मिळवतो. स्वतःला यातिहीन म्हणवून घेणारे तुकोबा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जवळचे वाटत होते. त्याचवेळेस गांधींजींवरही त्यांचा प्रभाव स्पष्ट होता. वरवर विरोधक वाटणाऱ्या या महामानवांना जोडण्याचा तुकोबा हे एक सेतू होते.\nतुकारामांनी वारकरी संप्रदायातील सर्व जातींच्या संतमेळ्याचं वर्णन केलंय. त्याच पॅटर्नमधली समाजातल्या सर्व घटकांमधील जागृती स्वातंत्र्यलढ्यात गांधीजींना अपेक्षित होती का, असं त्याचा अनुवाद वाचताना वाटतं. मुळातून वाचावा असा हा अभंग आणि त्याचा अनुवाद.\nपवित्र तें कुळ पावन तो देश जेथें हरिचे दास घेती जन्म\nकर्मधर्म त्याचे जाला नारायण त्याचेनी पावन तिन्ही लोक\nवर्णअभिमानें कोण जाले पावन ऐसें द्या सांगून मजपाशीं\nअंत्यजादि योनि तरल्या हरिभजनें तयाचीं पुराणें भाट जालीं\nवैश्य तुळाधार गोरा कुंभार धागा हा चांभार रोहिदास \nकबीर मोमीन लतिब मुसलमान शेणा न्हावी जाण विष्णूदास\nकाणोपात्र खोदु पिंजारी तो दादु भजनीं अभेदू हरिचे पायीं\nचोखामेळा बंका जातीचा माहार त्यासी सर्वेश्वर ऐक्य करी \nनामयाची जनी कोण तिचा भाव \nमैराळ जनक कोण कुळ त्याचें महिमान तयाचें काय सांगों \n निर्णय हा ऐसा हा वेदशास्त्रीं \nतुका म्हणे तुम्ही विचारावे ग्रंथ तारिले पतित नेणों किती\n'जेथे जातो तेथे तू माझा सांगाती' आणि ' जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती' हे प्रसिद्ध अभंग यात आहेतच. पण मोक्षालाही नाकारण्याची हिंमत दाखविणाऱ्या तुकोबांच्या रोकड्या तत्त्वज्ञानालाही इथे जागा आहे. तसंच भगवद्भक्ती आणि नाममहात्म्याचे महत्त्व सांगणाऱ्या अभंगांनाही.' हेचि दान देगा देवा' आणि 'शेवटची विनवणी' या चटका लावणाऱ्या अभंगांनाही मानाचं स्थान मिळालंय.\nफक्त हे अभंगच नाहीत, तर गांधीजींवरचा संत तुकोबांचा प्रभाव सिद्ध करणारे इतरही अनेक दाखले आहेत. त्यांच्या लिखाणात, भाषणांत तुकारामांचा उल्लेख अनेकदा आलाय. गांधीजींचं समग्र साहित्य इंटरनेटवर उपलब्ध आहे. त्यात 'तुका' असा इंग्रजी सर्च दिला की अनेक संदर्भ समोर येतात.\nएका ठिकाणी महाराष्ट्राचं वर्णन करताना ते म्हणतात, ' जिथे लोकमान्य टिळक महाराजांचा जन्म झाला, आधुनिक युगाचे नायक असलेल्या शिवाजी महाराजांची जी भूमी आहे, जिथे तुकारामांनी आपलं कार्य केलं, ती महाराष्ट्राची भूमी माझ्यासाठी तीर्थक्षेत्राइतकीच पवित्र आहे.'\nआणखी एक महत्त्वाचा संदर्भ वाईच्या एका भाषणाचा आहे. त्यात असहकार आंदोलनाची तात्त्विक भूमिका समजावून सांगताना गांधीजींनी तुकारामांच्या 'मऊ मेणाहूनी आम्ही विष्णुदास,कठीण वज्रास भेदू ऐसे' या तत्त्वज्ञानाचा दाखला दिलाय.\nहेही वाचाः खऱ्या गांधींच्या विसरत चाललेल्या आठवणी\nयात दलितांच्या सभेतील एका भाषणाचा संदर्भ येतो. त्यात हिंदू धर्माचं मोठेपण सांगताना त्यांनी हा ज्ञानेश्वर, तुकारामांचा धर्म चिरकाल टिकणार असल्याचं सांगितलंय. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतराच्या घोषणेकडे ओढल्या जाणाऱ्या दलितांनी हिंदू धर्म सोडू नये, अशी गांधीजींची कळकळ होती. कदाचित त्याचा संदर्भ याला असू शकेल. याच भाषणात तामिळ संत थिरुवल्लुवर यांची तुलना केवळ तुकारामांशीच होऊ शकते, असं अधोरेखित केलंय.\nबंगालहून पाठवलेल्या एका पत्रात गांधीजी देवाच्या अवतारांविषयी लिहितात. तुकाराम, ज्ञानेश्वर, नानक, कबीर हे दैवी अवतार नव्हते का, असा सवाल त्यांनी त्यात विचारलाय. गावांच्या विकासासाठी काम करणाऱ्या तरुणांनी तुकारामांसारख्या संतांच्या जीवनातून प्रेरणा घ्यावी, असा सल्लाही त्यांनी या पत्रात दिलाय.\nतसंच गोपुरी आश्रमातल्या एका अंत्यसंस्काराच्या वेळी आपल्या आग्रहानंतर विनोबांनी तुकारामांचा अभंग गायल्याची आठवणही गांधीजींनी एका प्रार्थनासभेत सांगितलीय. आणखी एका अशाच प्रार्थनासभेत बाळासाहेब खेर आणि ठक्करबापांच्या उपस्थितीत त्यांनी तुकारामांचा 'पापाची वासना नको दावूं डोळा' हा आवडता अभंग उद्धृत केलाय.\nगांधीजींनी मगनलाल गांधींना लिहिलेलं एक पत्रही महत्त्वाचं आहे. त्यात त्यांनी गुजरातमधल्या स्वामीनारायण आणि वल्लभाचार्य यांच्या वैष्णव संप्रदायाची तुलना तुकाराम आणि रामदास यांच्या महाराष्ट्रातील वैष्णव संप्रदायाशी केली. त्यातून महाराष्ट्राच्या वारकऱ्यांचं वेगळेपण आणि सकारात्मकता दाखवून दिली होती.\nगांधीजींचे सुहृद गुरुदेव रवींदनाथ टागोरांनाही तुकारामांनी मोहिनी घातली होती. त्यांचे वडीलबंधू सत्येंद्रनाथ टागोर आणि बंगाली लेखक योगेंद्रनाथ बोस यांच्यामुळे तुकोबा आधीच बंगालीत पोचले होते. हे तिघेही ब्राह्मोसमाजाशी संबंधित होते. ब्राह्मो समाजाचं मराठी रूप मानाव्या अशा प्रार्थना समाजाने तुकारामांच्या तत्त्वज्ञानालाच आधार बनवलं होतं. त्यामुळे तुकोबा एकोणिसाव्या शतकाच्या सुरवातीलाच देशभर पोचले होते. इतकंच नाही, तर भारताविषयी आकर्षण असलेल्या जगभरातल्या अभ्यासकांपर्यंतही तुकोबा पोचले होते. या प्रभावातून रवींद्रनाथांनीही तुकोबांचे बारा अभंग बंगालीत अनुवादित केलेत. (वरच्या फोटो गांधीजींच्या शांतिनिकेतन भेटीचा आहे. त्यात गांधीजींच्या मागे काळ्या जाकिटात नंदलाल बोस उभे आहेत.)\nगांधीजींनी रवींद्रनाथांच्या शांतिनिकेतनातल्या कलाभवनचे प्रमुख नंदलाल बोस यांच्याकडून तुकोबांचं चित्रकाढून घेतलं होतं. ही चित्रं आज तुकाराम आणि गांधी यांच्यातल्या अनुबंधाचं प्रतीक बनलीत.\nबोस यांनी काढलेली चित्रं खरं तर फार देखणी नाहीत. पण त्यांच्या निर्मितीची गोष्ट फारच छान आहे. नागपूरचे इंदुभूषण भिंगारे आणि कृष्णराव देशमुख यांनी १९४८ साली तुकाराम गाथा `तुकाराम की राष्ट्रगाथा`या नावाने हिंदीत संपादित केली. हे दोघेही सत्यशोधक चळवळीशी संबंधित होते. त्यामुळे त्यांच्यावरचा तुकोबांचा प्रभाव स्वाभाविक होता. जगाचं भान आल्यानंतर त्यांनी तुकोबांचे अभंग हिंदीत नेण्याचं ठरवलं. मनोगतात ते लिहितात, `भक्ती, राजकारण आणि समाजकारण या तिघांची सांगड घालून तुकोबांनी आदर्श राष्ट्रधर्म लोकांसमोर ठेवण्याचे धाडस केलं.` असाच राष्ट्रधर्म तेव्हा गांधीजीही मांडत होते. त्यामुळे भिंगारे प्रस्तावनेसाठी गांधीजींकडे गेले.\nगांधीजींना हिंदी तुकाराम गाथेचा हा प्रकल्प आवडला. त्यांनी कुंदर दिवाण यांच्याकडून त्यातली निवड समजून घेतली. मात्र त्यांना त्यातली चित्रं आवडलं नाहीत. त्यांच्या मते ते बाजारू चित्र होती. आपण संतांची पारंपरिक चित्रं अगदी सहजपणे स्वीकारत असतो. पण गांधीजी त्याला अपवाद होते. त्यांची तुकोबांकडे बघण्याची दृष्टी स्वतंत्र आणि नवी होती. त्यामुळे त्यांनी नव्याने तुकोबांचं चित्र काढून घेतलं. त्यातून नंदलाल बोस या महान कलाकारापर्यंत तुकोबा पोचले. ते जागतिक कीर्तीचे चित्रकार. त्या काळात जगभर त्यांची प्रदर्शनं भरली होती. त्यांनी तीस वर्ष शांतिनिकेतनातल्या कलाभवनचं प्रमुखपद भूषवलं. गांधीजींनी त्यांना तुकोबांची चित्रं काढण्याची विनंती केली.\nनंदलाल बोसांच्या चित्रांतले तुकोबा महाराष्ट्रापेक्षाही सौराष्ट्रातलेच जास्त वाटतात. त्यांचे कपडे काठियावाडी वळणाचे आहेत. तो गांधीजींचा प्रभाव असावा. नंदलाल बोस तुकोबांमधे गांधीजी शोधत असावेत. वी. शांताराम यांनी `धर्मात्मा` या बालगंधर्व अभिनीत सिनेमात संत एकनाथांच्या निमित्ताने गांधीजी मांडले होते. तसंच बोसांचंही असावं. त्यामुळे आपल्याला बोसांचे तुकोबा पटत नाहीत. पण गांधीजी, रवींद्रनाथ, नंदलाल बोस अशा दिग्गजांचा त्याला असलेला स्पर्श जाणवला की ते तुकोबा वेगळेच वाटू लागतात.\nतुकोबा आणि गांधीजी यांच्यातला अनुबंध शोधताना गांधीजींचा काळ समजून घ्यावा लागतो. लोकमान्य टिळक ते महात्मा गांधी असं युगांतर महाराष्ट्रात घडत होतं. त्याने महाराष्ट्र ढवळला होता. त्या काळात गांधीजींचा शोध घेताना महाराष्ट्राने तुकोबांचा संदर्भ घेतलाय. डॉ. सदानंद मोरे यांनी `लोकमान्य ते महात्मा` आणि `तुकाराम दर्शन` या महाग्रंथांमधे या काळाचा पट मांडताना तुकाराम आणि गांधीजी हा अनुबंध उलगडून सांगितलाय. तो समजून घेतल्याशिवाय महाराष्ट्राशी गांधीजींचं असलेलं नातं कळणं अशक्य आहे.\nलोकमान्य टिळकांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या अनेक अनुयायांनी गांधीजींचं नेतृत्व स्वीकारलं. पण अनेकांना ब्राह्मण नसलेल्या गांधीजींचं नेतृत्व काही केल्या पचत नव्हतं. त्यात आपलीच ब्राह्मण जात श्रेष्ठ मानणाऱ्या अनुयायांचा भरणा होता. त्यातून रामदास स्वामींना राष्ट्रवादी विचारांचे संत ठरवण्यात आलं. तर तुकाराम हे टाळकुटे, असंस्कृत, पळपुटे ठरवले गेलं. त्यात गांधीजींबरोबरच तुकोबांवर भयंकर टीका झाली. टिळकवाद्यांचे अग्रणी म्हणावेत अशा `भाला`कार भोपटकरांनी टिळक रामदास आणि `गांधी हा टाळपिट्या तुकारामच` असं ठरवून टाकलं. त्या सगळ्यात टिळकांवर असणारा तुकारामांचा प्रभावही दुर्लक्षित केला गेला.\nमात्र त्याचवेळेस गांधीजींचं व्यक्तिमत्त्व पाहून तुकारामांची आठवण होत असल्याच्याही नोंदी उपलब्ध आहेत. आश्चर्य म्हणजे त्यातही टिळकवादीच आघाडीवर आहेत. ‘लोकमान्य टिळक यांच्या आठवणी व आख्यायिका’ नावाचं सदाशिव विनायक बापट यांचं पुस्तक आहे. त्यात १९१७ सालच्या गांधीजींच्या अहमदाबाद भेटीच्या आठवणींमधे त्यांनी लिहिलंय, ‘आश्रमाची सर्व व्यवस्था पाहून आम्ही परत येत असताना निम्म्या वाटेवर महात्माजी आश्रमाकडे चाललेले आम्हास भेटले. भगवद्भक्त श्री तुकोबाप्रमाणे ती शांत वैराग्यमूर्ती डोक्यास गुजराथी पांढरे पागोटे घालून अंगात खादीचा अंगरखा घातलेली अनवाणी येत असलेली आम्ही दुरून पाहिली‘.\nखुद्द लोकमान्य टिळकांचे नातू ग. वि. केतकर यांनी डिसेंबर १९२१ मधे लिहिलेल्या `दोन महात्म्यांची अकल्पित भेट` या कथावजा लेखात तुकाराम आणि गांधीजी यांचा संवाद घडवलाय. त्यातून या दोघांमधलं साम्य अधोरेखित केलंय. तुकोबांचंच काम गांधीजी असहकाराच्या आंदोलनातून पुढे नेत असल्याची त्यांची मांडणी आहे. केतकर गांधीवादी नव्हते आणि ते पुढेही गांधीवादी झाले नाहीत. म्हणून त्यांनी घडवलेली ही भेट महत्त्वाची ठरते. त्या काळातल्या वैचारिक स्थित्यंतरातले पदरही उलगडून दाखवते.\nदुसरीकडे सत्यशोधक चळवळीतही गांधीजींबद्दल आकर्षण वाढत होतं. तुकोबांना सत्यशोधक मानणारे गांधीजींनाही सत्यशोधक मानत होते. त्यात हरिश्चंद्र नवलकरांचं पुस्तक `सत्यशोधक महासाधू तुकाराम` ते दिनकरराव जवळकरांचा लेख `सत्यशोधक महात्मा गांधी` हा प्रवास महत्त्वाचा होता. या सगळ्यात महर्षी विठ्ठल रामजी शिंदे साकल्याने तुकाराम आणि गांधीजी यांच्यातलं नातं समजवण्याचा प्रयत्न करत होते. गांधीजी छत्रपती शिवरायांचाच मार्ग कसा जोपासत आहेत, हे सांगताना त्यांना या दोघांना जोडणाऱ्या तुकारामांचा दुवा उपयोगी पडत होता. (वरची तुकोबांची चित्रं आंतरराष्ट्रीय कीर्तिचे चित्रकार आणि संत परंपरेचे अभ्यासक स्कर हांडे यांनी काढलेली आहेत.)\nविसाव्या शतकातील महाराष्ट्रात संत तुकाराम आणि गांधीजी या दोघांचाही स्पष्ट वैचारिक प्रभाव असणाऱ्या विचारवंतांची एक मांदियाळी उभी राहिली. त्यात विनोबा भावे, तुकडोजीबाबा, गाडगेबाबा, आचार्य जावडेकर, साने गुरुजी, यशवंतराव चव्हाण, पंजाबराव देशमुख, रा. ना. चव्हाण ही महत्त्वाची नावं मानायला हवीत. त्यातल्या साने गुरुजींनी वेगळाच इतिहास घडवला. गांधीजींच्या विचारांतून त्यांनी थेट तुकोबारायांच्या विठ्ठलाला जातिभेदाच्या बंदीवासातून मुक्त केलं.\nद��सरीकडे गाडगेबाबांनी महाराष्ट्रात सेवेला अध्यात्माच्या मेनस्ट्रीममधे आणलं. ते वारकरी संतांनी फार पूर्वीच केलेलं होतं. आधुनिक काळात राष्ट्रीय पातळीवर ते श्रेय स्वामी विवेकानंदांना द्यायला हवं. गांधीजींनी सेवेच्या तत्त्वज्ञानाचं खऱ्या अर्थाने सार्वत्रिकीकरण केलं. सेवा फक्त अध्यात्मच नाही तर समाजकारण आणि राजकारणाचाही गाभा बनू शकते, हे दाखवून दिलं.\nसेवेचं हे सारं तत्त्वज्ञान सांगणारी परंपरा मान्यताप्राप्त धर्म अध्यात्मापेक्षा वेगळं होतं. परंपरेचा भर ब्राह्मतेज आणि क्षात्रवृत्ती उभी करण्यावरच होता. पण संतांनी सेवेला महत्त्व दिलं. सेवा हे वर्णव्यवस्थेत शूद्रांना दिलेलं काम होतं. तुकोबांनी थेट स्वतःला शूद्रच म्हणवून घेतलं होतं. प्रतिष्ठा नसलेल्या सेवावृत्तीला संतांनी फार मोठी मान्यता मिळवून दिली. गांधीजींनी आधुनिक काळात तोच वसा पुढे नेला. संडास साफ करण्यापासून मेलेल्या गुरांची चामडी कमावण्यापर्यंत सगळ्या कामांमधून देशउभारणी घडू शकते हे पटवून दिलं.\nगांधीजींच्या या सेवाधर्मामुळे धर्माच्या नावाने चालणारी कर्मकांडांची आणि राजकारणाचीही दुकानं बंद पडू लागली होती. त्यामुळेच गांधीजींचं साधं अस्तित्वही या दुकानदारांना नकोसं होतं. त्यांनी गांधीजींना संपवण्याचे वारंवार प्रयत्न केले. त्यांनीच त्यांचा खून केला. तुकोबारायांची गाथाही याच सनातन्यांनी इंद्रायणीत बुडवली होती. त्यांचा आयुष्यभर छळ केला होता. दोघांचीही जात काढून त्यांना अधिकार नाकारण्यात आले. पण दोघांनीही त्याची पर्वा केली नाही. त्यांच्यावर उग्र प्रहार केले. तुकोबाराय आणि गांधीजी या दोघांनीही बुरसटलेल्या विचारांशी संघर्ष करण्यासाठी सेवेचा रस्ता दाखवला. हेच त्या दोघांमधलं खरं साम्य होतं. तेच त्यांच्यातलं खरं अद्वैत होतं.\nहे अद्वैत सूर्यप्रकाशाइतकं स्पष्ट आहे. पण परस्परविरोधी विचारांचा गोंधळ उडवून सूर्य झाकोळण्याचे प्रयत्न सुरू होते आणि आहेत. या दोघांच्या विचारांना विरोध करणाऱ्या सनातन्यांचे एकविसाव्या शतकातले अवतार तुकोबा आणि गांधीबाबांच्या नावाने जयघोष करण्यात आघाडीवर आहेत. त्यामुळे या दोघांमधलं घट्ट नातं वारंवार सांगायची वेळ आलीय.\nहेही वाचाः गांधीजींचा राम आज समजून घ्यावाच लागेल\n(गांधीजींच्या १५० व्या जन्मदिनानिमित्त त्यांचा महाराष्ट्राशी असलेला संबंध उलगडून दाखवणारं पुस्तक महाराष्ट्र सरकारने प्रकाशित केलं. त्यासाठी लिहिलेल्या लेखाचा संपादित भाग. )\nवाराणसी भेटीतला हर हर मोदीचा जोर\nवाराणसी भेटीतला हर हर मोदीचा जोर\nमनु मास्टर: मोहब्बत भरी दास्तान\nमनु मास्टर: मोहब्बत भरी दास्तान\nसंत नामदेव : संयमित बंडखोरी करणारे राष्ट्रीय संत\nसंत नामदेव : संयमित बंडखोरी करणारे राष्ट्रीय संत\nऐसी चंद्रभागा, ऐसे भीमातीर, ऐसा विटेवर देव कुठे\nऐसी चंद्रभागा, ऐसे भीमातीर, ऐसा विटेवर देव कुठे\nगोवा: उंदीरउड्यांच्या खेळात नेमकी कुणाची सरशी\nगोवा: उंदीरउड्यांच्या खेळात नेमकी कुणाची सरशी\nभगवंत मान: कॉमेडीयन ते मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारीपर्यंतचा प्रवास\nभगवंत मान: कॉमेडीयन ते मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारीपर्यंतचा प्रवास\nकोरोना काळात सरकार शाळा, कॉलेज बंद का करतंय\nकोरोना काळात सरकार शाळा, कॉलेज बंद का करतंय\nआयेशा मलिक: अस्थिर पाकिस्तानला मिळालीय नवी दिशा\nआयेशा मलिक: अस्थिर पाकिस्तानला मिळालीय नवी दिशा\nगुरुनाथ नाईक : वाचकप्रियतेचे विक्रम घडवणारे कादंबरीकार\nगुरुनाथ नाईक : वाचकप्रियतेचे विक्रम घडवणारे कादंबरीकार\nप्रा. गोपाळराव मयेकर : मुंबईतले शिक्षक ते गोव्यातले शिक्षणमंत्री\nप्रा. गोपाळराव मयेकर : मुंबईतले शिक्षक ते गोव्यातले शिक्षणमंत्री\nऐसी चंद्रभागा, ऐसे भीमातीर, ऐसा विटेवर देव कुठे\nऐसी चंद्रभागा, ऐसे भीमातीर, ऐसा विटेवर देव कुठे\nरे कबिरा मान जा...\nरे कबिरा मान जा...\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://marathiparenting.firstcry.com/articles/m-akshar-varun-mulinchi-150-nave-%E0%A4%AE-%E0%A4%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A5%A7%E0%A5%AB%E0%A5%A6-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87/", "date_download": "2022-01-23T20:42:40Z", "digest": "sha1:BK2ID6D63NLB6VAFVKQNA7MM2XG7PZ4A", "length": 28692, "nlines": 349, "source_domain": "marathiparenting.firstcry.com", "title": "'म' अक्षरावरून मुलींची १५० नावे | म (M) Akshar Varun Mulinchi Nave", "raw_content": "\nदर महिन्याला होणारा बाळाचा विकास\nमोठी मुले (५-८ वर्षे)\nटॉईज, बुक्स अँड स्कुल\nबर्थ डे अँड गिफ्ट्स\nदर महिन्याला होणारा बाळाचा विकास\nमोठी मुले (५-८ वर्षे)\nटॉयज़, बुक्स एंड स्कूल\nबेबी गियर एंड नर्सरी\nHome बाळ बाळांची नावे ‘म’ अक्षरावरून मुलींची अर्थासहित १५० नावे\n‘म’ अक्षरावरून मुलींची अर्थासहित १५० नावे\nबाळाचे नाव ठेण्यासाठी आई वडिलांना खूप उत्साह असतो आणि ते बाळासाठी आधुनिक आणि अद्भुत नाव शोधण्याचा प्रयत्न करतात. आपल्या आयुष्यात आणि व्यक्तिमत्त्वामध्ये नाव एक महत्वपूर्ण भूमिका निभावते म्हणून नाव खूप खास आणि चांगल्या अर्थाचे असले पाहिजे. पालक नेहमीच लेटेस्ट आणि सोपे ठेवणे पसंत करतात त्याचे कारण म्हणजे सोपे नाव लोकांच्या सहज लक्षात राहते आणि त्याचा उच्चार करायला सुद्धा सोपे जाते. तसेच नावामुळे मुलाची चेष्टा केली जाणार नाही ह्याची सुद्धा काळजी पालकांनी घेतली पाहिजे. बऱ्याचदा असे दिसून येते की जर बाळाचे नाव थोडे वेगळे असेल तर लोक नावाची चेष्टा करतात आणि त्याचा मुलांवर परिणाम होऊ शकतो.\nनाव ठेवण्याआधी आई वडिलांनी हे लक्षात घेतले पाहिजे की बाळाचे नाव राशिनुसार, आधुनिक आणि परंपरांवर आधारित ठेवले पाहिजे. ‘म‘ अक्षरावरून नाव असलेले लोक निःपक्ष असतात आणि कुठलेही काम पूर्णत्वाला नेल्याशियवाय शांत रहात नाहीत. जर तुम्हाला मुलगी असेल आणि तुम्ही तिचे नाव ‘म‘ अक्षरावरून ठेवू इच्छित असाल तर इथे मुलींच्या १५० नावांची यादी अर्थासहित दिलेली आहे.\nम अक्षरावरून सुरु होणारी मुलींची नावे\nजर तुम्ही तुमच्या मुलीचे नाव राशीनुसार ‘म‘ अक्षरावरून ठेवू इच्छित असाल तर इथे मुलींसाठी धर्मानुसार ‘म‘ अक्षरावरून १५० लेटेस्ट आणि मॉडर्न नावे अर्थासहित दिलेली आहेत, चला तर मग पाहुयात.\n‘म‘ अक्षरावरून नाव नावाचा अर्थ धर्म\nमाही देवी, प्रिय हिन्दू\nमायरा प्रशंसनीय , वेगळी हिन्दू\nमानविका मानवता, विनम्र हिन्दू\nमान्या सन्मानीय, आदरणीय हिन्दू\nमितांशी ईश्वराची भेट, मित्र हिन्दू\nमेहा बुद्धिमान, वर्षा हिन्दू\nमिन्सा उदारता, सहानुभूति, निष्ठावान हिन्दू\nमिराया समृद्धि, ईश्वरीय हिन्दू\nमिनी सगळ्यात लहान, लाडकी, बुद्धि हिन्दू\nमनस्वी मनाला नियंत्रित क���णारी, बुद्धिमान हिन्दू\nमीठी गोड बोलणारी, गोडवा हिन्दू\nमीशा ईश्वराचा उपहार, दैवीय हिन्दू\nमिताशी निपक्ष, विरक्त हिन्दू\nमिश्का प्रेमाची भेट, प्रिय हिन्दू\nमिनिषा कृष्ण भक्त, शुद्धता हिन्दू\nमेधा बुद्धि ज्ञानाची देवी हिन्दू\nमायेशा सजीव, सज्जन हिन्दू\nमंद्रीशा शांत, नीरव हिन्दू\nमयूरिका मोराचे पंख, मोर हिन्दू\nमिहिरा तेजस्वी, सूर्यासारखी चमक हिन्दू\nमोक्षा मुक्ति, निवारण हिन्दू\nमिथुला प्रिय, सुंदर हिन्दू\nमिशिता चांगला, स्वाभाविक,प्रिय हिन्दू\nमेधांशी ज्ञानाचा अंश, देवी हिन्दू\nमोया विशेष, खास हिन्दू\nमनस्वनी आत्म–विश्वास, समजूतदार हिन्दू\nमाननी सर्वशक्ति, कीर्ती हिन्दू\nमनिका आभूषण, अद्भुत हिन्दू\nमनिता सम्मानित, आदर्श हिन्दू\nमंजिस्ता स्वतःबद्दल प्रेम, खूप जास्त हिन्दू\nमनोगना सुंदरता, मोहक हिन्दू\nमयंशी समृद्ध, लक्ष्मीचे स्वरूप हिन्दू\nमेधावी बुद्धिमान, ज्ञानी हिन्दू\nमिरांशी समुद्र, विशाल हिन्दू\nमिशाली कृष्ण भक्त, ईश्वर भक्तीत तल्लीन हिन्दू\nमिताली दयाळू, प्रिया मित्र हिन्दू\nमोहा आकर्षक, मोहक हिन्दू\nमोहिशा बुद्धि, ज्ञान हिन्दू\nमोनेक्षा ईश्वराची भेट, दिव्य हिन्दू\nमानन्या कौतुकास पात्र, प्रसंशनीय हिन्दू\nमानुषी दयाळू, लक्ष्मी स्वरूप हिन्दू\nमृगनयनी सुंदर डोळे असलेली, हरणासारख्या डोळ्यांची हिन्दू\nमयांशी लक्ष्मी स्वरूप, धन–संपदा हिन्दू\nमन्विता मान सन्मान देण्यायोग्य हिन्दू\nमंतिका समर्पित, विचारशील हिन्दू\nमानिसी इच्छित, ज्ञानी हिन्दू\nमानव्या सौभाग्य, आंतरिक सुख हिन्दू\nमलिका राणी, फुलांचा हार हिन्दू\nमाहिता सन्माननीय, महानता हिन्दू\nमेद्या दिव्य, ताजेपणा हिन्दू\nमेनिता चलाख, बुद्धिमान हिन्दू\nमिनिता सन्मान, आदर्श हिन्दू\nमितुशा बुद्धिमान, तेजस्वी हिन्दू\nमोही प्रेम, आनंद देणारी हिन्दू\nमोहिता आकर्षित, मुग्ध हिन्दू\nमेधस्वी ज्ञानाची देवता, पूजनीय, ऊर्जा हिन्दू\nमृणाली फूल, सुगंधित हिन्दू\nमोदिप्ता परोपकारी, दयाळू हिन्दू\nमेधिरा बुद्धिमानी, ज्ञान हिन्दू\nमीतिका मृदु भाषी, गोड वाणी असलेली हिन्दू\nमोनाली प्रेमळ, पवित्र हिन्दू\nमहिषी राणी, सगळ्यात उच्च हिन्दू\nमनुश्री धन देवता, संपन्न हिन्दू\nमैत्री दयाळू, दोस्ती हिन्दू\nमधुमिता मधासारखी गोड, दयावान हिन्दू\nमित्रा दोस्त, प्रिय हिन्दू\nमृदुका सौम्य, सुंदर हिन्दू\nमेघविनि ब��द्धिमत्ता, बुद्धिमान हिन्दू\nमेदिनी धरती, भूमि हिन्दू\nमधुरिमा प्रिय, गोड वाणी हिन्दू\nमीतू योग्य, सत्य हिन्दू\nमनाली पक्षी, प्रकृति हिन्दू\nमृदाली कोमल, शांत हिन्दू\nममता प्यार, स्नेह हिन्दू\nमोहिका आकर्षित, प्रभाव हिन्दू\nमोहिना मोहक, आकर्षण हिन्दू\nमाधुरी मधुरता, मृदुल हिन्दू\nमोनिश्का बुद्धिमान, ज्ञानी हिन्दू\nमृदु सज्जन, शांत हिन्दू\nमोशिका राजकुमार, सुंदर हिन्दू\nमुदिता भाव, मनोवृति हिन्दू\nमिपाशा प्रिय, हृदयाच्या जवळ हिन्दू\nमनीषा इच्छा, अभिलाषा हिन्दू\nमनिशिका बुद्धिमत्ता, बुद्धिमान हिन्दू\nमोनालिसा महान, प्रसिद्ध कलेचे नाव हिन्दू\nमाल्विका राजकुमारी, आकर्षक हिन्दू\nमिन्विता सौम्य, मनोहर हिन्दू\nमोमिना विश्वसनीय, सच्ची हिन्दू\nमेघना ढग, गंगा हिन्दू\nमृणालिनी बुद्धिमान, कमळासारखी सुंदर हिन्दू\nमुग्धा मुलायम, मासूम हिन्दू\nमुक्ति स्वतंत्र, मोक्ष हिन्दू\nमिनाक्षी देवी, सुंदर डोळे हिन्दू\nमाधुर्या मिठास, मीठी आवाज हिन्दू\nमधुशा सौंदर्य, आकर्षक हिन्दू\nमदनिका प्रज्वल्लित, उत्साहित हिन्दू\nमोनिका सलाहकार, मार्गदर्शक हिन्दू\nमान्यता सन्मान, प्रतिष्ठा हिन्दू\nमेघा ढग, उच्च हिन्दू\nमृणाल कमळ, सौम्यता हिन्दू\nमोहना मोहक, आकर्षक हिन्दू\nमानवी मानवता, शांतिपूर्ण हिन्दू\nमयूखी मोरनी, सुंदर पक्षी हिन्दू\nमयूरी आकर्षक, मोर हिन्दू\nमानसी आध्यात्मिक, मनापासून भक्ति हिन्दू\nमीरा आध्यात्मिक, ज्ञानाचा सागर हिन्दू\nमंजिरी तुळशीचे बी हिन्दू\nमीनू योग्य पद्धत, विस्तृत हिन्दू\nमहिमा यश, गर्व हिन्दू\nमाहिरा कुशल, प्रतिभाशाली मुस्लिम\nमहविश चंद्रासारखी सुंदर, सुशील मुस्लिम\nमेहर कृपा, दया मुस्लिम\nमहरीन सुंदर, उज्जवल मुस्लिम\nमहरूप सुंदर मन, शीतलता मुस्लिम\nमहक सुगंध, आकर्षित करणारी, सुवासिक मुस्लिम\nमुस्तफा निवडलेली, वेगळी मुस्लिम\nमदीहा प्रशंसनीय, कौतुक करण्यायोग्य मुस्लिम\nमन्नत प्रतिज्ञा, इच्छा मुस्लिम\nमाहिबा सन्मान योग्य, महान मुस्लिम\nमिराशी विरासत, पौराणिक मुस्लिम\nमनहा ईश्वराची भेट मुस्लिम\nमहम पौर्णिमेचा चंद्र मुस्लिम\nमज़ीदा शानदार; प्रशंसनीय मुस्लिम\nमेहतूब चंद्राचा प्रकाश, चांदणी मुस्लिम\nमनवीत मानवता, दया भाव शीख\nमीत मित्र, दोस्त, प्रिय शीख\nमनप्रीत मनाला प्रिय असणारी, आवडणारी शीख\nमनमीत मनापासून मित्र, सर्वात प्रिय शीख\nमधुरबानी गोड शब���द शीख\nमहनजोत उज्जवल, प्रकाश शीख\nमनरूप शांत, सुंदर मन शीख\nमानुखी मानवता, मनुष्याचे रूप शीख\nमंदिरा समुद्र, विशाल, मंदिर, पवित्र स्थान शीख\nमनकिरन मनाचा प्रकाश, शांति, ज्ञान शीख\nमनप्रिया हृदयाच्या जवळ शीख\nमवलीन मुख्य, उच्च शीख\nमिश्मीत प्रेम, सौंदर्य शीख\nमिशवित प्रिय , आकर्षक शीख\nमीता दोस्त, चांगले वर्तन शीख\nजर तुम्ही तुमच्या लाडक्या लेकीसाठी एखादे नाव शोधत असाल आणि त्याचा अर्थ सुद्धा चांगला असावा असे तुम्हाला वाटत असेल तर वर दिलेल्या नावाच्या यादीमधून एखाद्या नावाची जरूर निवड करा.\n'ग' अक्षरावरून मुलांची अर्थासहित १५० नावे\n'ट' आणि 'ठ' अक्षरावरून मुलींची अर्थासहित ५५ नावे\n'ह' अक्षरावरून मुलींची अर्थासहित १५० नावे\n'अं' अक्षरावरून मुलांची अर्थासहित ७० नावे\nएकमेवाद्वितीय अशी भारतीय मुलींची अर्थासहित १५० नावे\n'न' अक्षरावरून मुलींची अर्थासहित १५० नावे\nक्ष' आणि 'ष' अक्षरावरून मुलांची अर्थासहित ५० नावे\n'ज्ञ' अक्षरावरून मुलींची अर्थासहित ५० नावे\n'र' आणि 'ऋ' अक्षरावरून मुलांची अर्थासहित १५० नावे\nतुमच्या बाळासाठी श्री गणेशाची ७५ नावे\n'न' अक्षरावरून मुलांची अर्थासहित १५० नावे\n'व' अक्षरावरून मुलींची अर्थासहित १५० नावे\n'स' अक्षरावरून मुलांची अर्थासहित १५० नावे\n'ट' आणि 'ठ' अक्षरावरून मुलींची अर्थासहित ५५ नावे\nमुलींसाठी सर्वोत्तम नवीनतम आणि आधुनिक १८० नावे\n'क' अक्षरावरून मुलींची अर्थासहित १५० नावे\n'थ' अक्षरावरून मुलींची अर्थासहित ५० नावे\n'प' अक्षरावरून मुलींची अर्थासहीत १५० नावे\nभारतीय मुलांची एकमेवाद्वितीय अशी अर्थासहित १५० नावे\n'म' अक्षरावरून मुलांची अर्थासहित १५० नावे\nमहिलादिनासाठी सर्वोत्तम कोट्स, शुभेच्छा आणि मेसेजेस\nमंजिरी एन्डाईत - March 5, 2021\nIn this Articleआंतरराष्ट्रीय महिलादिनासाठी कोट्स, शुभेच्छा आणि संदेशमहिलादिनासाठी सुंदर कोट्स तुमच्या जीवनातल्या प्रिय स्त्रियांसाठी महिला दिन शुभेच्छा आणि संदेश आपल्या आयुष्यातील महिलांच्या योगदानाचा आणि कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी ८ मार्च रोजी महिला दिन साजरा केला जातो. स्त्रियांचे निःसंशयपणे आपल्या हृदयात एक विशेष स्थान असते आणि आपण त्यांच्याशिवाय जीवनाची कल्पनाही करू शकत नाही. हा दिवस त्यांचे […]\nगरोदरपणातील पाठदुखी – प्रकार, कारणे आणि उपचार\nगरोदरपणात गुदाशयातून रक्तस्त्राव होणे: कारणे, उपाय आणि प्रतिबंध\nमुलांच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी १५ मजेदार खेळांच्या कल्पना\nगरोदरपणात पायांवर सूज येण्याच्या समस्येवर १७ परिणामकारक घरगुती उपचार\nमंजिरी एन्डाईत - June 17, 2021\nगर्भनिरोधक गोळ्या घेत असताना गर्भधारणेची शक्यता\nबाळाच्या बाटल्या निर्जंतुक करणे: पद्धती आणि सुरक्षेसाठी महत्वाच्या टिप्स\nचुकीची सकारात्मक गर्भधारणा चाचणी\n‘उ’ आणि ‘ऊ’ अक्षरावरून मुलींची अर्थासहित १५० नावे\nह्या संकेतस्थळावरील माहिती ही ढोबळ स्वरूपाची आहे आणि फक्त शिक्षित करण्याच्या हेतूने ती उपलब्ध आहे. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ किंवा संबंधित आरोग्य सेवा प्रदाता ह्यांच्या सल्ल्याला ती पर्यायी ठरू शकत नाही. आपणास स्वतःच्या अथवा आपल्या बाळाच्या किंवा मुलाच्या आरोग्यविषयक शंका असतील तर कृपया आपल्या वैद्यांशी संपर्क साधावा. आपण हे लक्षात घ्यावे की ह्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या संवाद प्रक्रियेला मर्यादा आहेत. तुम्हाला लागणारी मदत किंवा मिळणारा प्रतिसाद हा फक्त लेखकाकडून दिला जातो. पेरेंटिंग.फर्स्टक्राय.कॉम कुठल्याही चुका, वगळलेली माहिती किंवा कुठलेही चुकीचे भाष्य ह्यांची जबाबदारी घेत नाही. हे संकेतस्थळ वापरताना तुम्हाला सर्व अटी व शर्ती बंधनकारक आहेत असे निर्देशीत करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "http://mr.binicdiatech.com/diamond-cutting-and-grinding-saw-blade-product/", "date_download": "2022-01-23T21:01:55Z", "digest": "sha1:TZFJRXG3UXNRMIRD2XTNKGS6I263ZPA7", "length": 17350, "nlines": 290, "source_domain": "mr.binicdiatech.com", "title": "कटिंग फॅक्टरी - चीन कटिंग उत्पादक आणि पुरवठादार", "raw_content": "\nलेसर वेल्डेड डायमंड सॉ ब्लेड\nविट सॉ साठी लेझर वेल्डेड डायमंड ब्लेड\nपेट्रोल सॉ साठी विनामूल्य हँड डायमंड ब्लेड\nसामान्य हेतूसाठी लेझर वेल्डेड ड्राई कटिंग डिस्क\nकंक्रीट सॉ ब्लेड आणि डामर कटिंग ब्लेड\nडायमंड वॉल चेझर ब्लेड\nछान शिवण टाइल ब्लेड\nडायमंड ब्लेड वापरुन सामान्य\nजाळी टर्बो डायमंड ब्लेड\nविभाग टर्बो डायमंड ब्लेड\nविशेष प्रकार टर्बो डायमंड ब्लेड\nडायमंड कटिंग आणि ग्राइंडिंग सॉ ब्लेड\nव्हॅक्यूम ब्रेझ्ड ड्रिल बिट\nव्हॅक्यूम ब्रेझ्ड डायमंड कप व्हील\nव्हॅक्यूम ब्रेझ्ड डायमंड सॉ ब्लेड\nस्टोन आणि टाइलसाठी डायमंड कोर ड्रिल बिट्स\nड्राय डायमंड कोअर ड्रिल बिट्स\nव्हॅक्यूम ब्रेझ्ड डायमंड ब्लेड\nकोटिंग काढणे डायम���ड कप व्हील\nकोन ग्राइंडरसाठी कंक्रीट ग्राइंडिंग व्हील\nपीसीडी कोटिंग रिमूव्हल प्लेट\nव्यावसायिक डायमंड फ्लोअर ग्राइंडिंग प्लेट\nव्यावसायिक डायमंड ग्राइंडिंग कप व्हील\nटीसीटीने अॅल्युमिनियमसाठी ब्लेड पाहिले\nटीसीटीने गवतसाठी ब्लेड पाहिले\nटीसीटीने ग्रूव्हिंगसाठी ब्लेड पाहिले\nटीसीटीने धातूसाठी ब्लेड पाहिले\nटीसीटी लाकूड साठी ब्लेड पाहिले\nटीसीटीने लाकडासाठी ब्लेड पाहिले\nटीसीटी लाकूड, उत्तर अमेरिकन \"रेज़रबॅक\" साठी ब्लेड पाहिले\nलेसर वेल्डेड डायमंड सॉ ब्लेड\nविट सॉ साठी लेझर वेल्डेड डायमंड ब्लेड\nपेट्रोल सॉ साठी विनामूल्य हँड डायमंड ब्लेड\nसामान्य हेतूसाठी लेझर वेल्डेड ड्राई कटिंग डिस्क\nकंक्रीट सॉ ब्लेड आणि डामर कटिंग ब्लेड\nडायमंड वॉल चेझर ब्लेड\nछान शिवण टाइल ब्लेड\nडायमंड ब्लेड वापरुन सामान्य\nजाळी टर्बो डायमंड ब्लेड\nविभाग टर्बो डायमंड ब्लेड\nव्हॅक्यूम ब्रेझ्ड ड्रिल बिट\nव्हॅक्यूम ब्रेझ्ड डायमंड कप व्हील\nव्हॅक्यूम ब्रेझ्ड डायमंड सॉ ब्लेड\nस्टोन आणि टाइलसाठी डायमंड कोर ड्रिल बिट्स\nड्राय डायमंड कोअर ड्रिल बिट्स\nव्हॅक्यूम ब्रेझ्ड डायमंड ब्लेड\nकोटिंग काढणे डायमंड कप व्हील\nकोन ग्राइंडरसाठी कंक्रीट ग्राइंडिंग व्हील\nपीसीडी कोटिंग रिमूव्हल प्लेट\nव्यावसायिक डायमंड फ्लोअर ग्राइंडिंग प्लेट\nव्यावसायिक डायमंड ग्राइंडिंग कप व्हील\nटीसीटीने अॅल्युमिनियमसाठी ब्लेड पाहिले\nटीसीटीने गवतसाठी ब्लेड पाहिले\nटीसीटीने ग्रूव्हिंगसाठी ब्लेड पाहिले\nटीसीटीने धातूसाठी ब्लेड पाहिले\nटीसीटी लाकूड साठी ब्लेड पाहिले\nटीसीटीने लाकडासाठी ब्लेड पाहिले\nटीसीटी लाकूड, उत्तर अमेरिकन \"रेज़रबॅक\" साठी ब्लेड पाहिले\nव्हॅक्यूम ब्रेझ्ड डायमंड कप डब्ल्यू ...\nव्हॅक्यूम ब्रेझ्ड डायमंड सॉ बी ...\nटीसीटीने ग्रूव्हिंगसाठी ब्लेड पाहिले\nटीसीटीने गवतसाठी ब्लेड पाहिले\nछान शिवण टाइल ब्लेड\nडायमंड कटिंग आणि ग्राइंडिंग सॉ ब्लेड\nडायमंड कटिंग आणि ग्राइंडिंग सॉ ब्लेड\nकापण्यापासून पीसण्यापर्यंत द्रुत संक्रमणासाठी आपल्या गरजा भागवा\nअनुप्रयोगः विद्युत परिपत्रक सॉ, संगमरवरी मशीन आणि कोन ग्राइंडर वापरण्यासाठी.\nमल्टीफंक्शनल सॉ ब्लेड:दुहेरी हेतू डिझाइन, कटिंग आणि सँडिंग, अष्टपैलू आणि वापरण्यास सुलभ. बांधकाम प्रक्रियेदरम्यान, कामगार प्रकल्प���च्या प्रगतीनुसार ब्लेड कटिंग आणि ग्राइंडिंगचा वापर समायोजित करू शकतात. दर्जेदार दगड कटिंग ब्लेड, तीक्ष्ण आणि दीर्घकाळ टिकणारा, वेळ आणि मेहनत वाचवते.\n1 डायमंड डिस्कमध्ये मल्टी कट / पीसणे 2\nअर्ज: गोलाकार सॉ, अँगल ग्राइंडर, कटिंग मशीन, धूळ मुक्त आरी\n1. स्थिर कटर डोके, दात गळती.\n2. विस्तृत परिस्थिती वापराची परिदृश्ये, चांगले कोरडे परिणाम.\n3. गरम दाबण्याची प्रक्रिया, कट करणे सोपे, वेळ आणि मेहनत वाचवा.\n4. एज गार्ड दात डिझाइनमुळे सॉ ब्लेडची धारदार क्षमता अधिक मजबूत होते.\n1. पातळ पुरेसे, उच्च सामर्थ्य: बेस उच्च ताकदीच्या मिश्र धातु उपकरण स्टीलमधून निवडले गेले आहे, चार प्रक्रिया उपचारानंतर, उच्च कडकपणा आणि चांगले कडकपणा.\n2. गुळगुळीत पठाणला जाणारा अनुभव: उच्च दाब सिंटरिंग कटिंग फील, गुळगुळीत आणि कार्यक्षम करून मेटल पावडर, गोलाकार रॅपिंग ग्रॅन्युलेशन प्रक्रिया वापरणे.\n3. उष्णता लुप्त होण्याचे डिझाइन; वेगवान उष्णता नष्ट होणे, मशीनचे नुकसान कमी करा, सेवा आयुष्य वाढवा.\nसाठी कटिंग: दीर्घ सेवा आयुष्यासह संगमरवरी, ग्रॅनाइट, काँक्रीट इत्यादीसारख्या विविध सामग्रीच्या वेगवान कापण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. कृत्रिम काउंटरटॉप, काउंटरटॉप, वॉशबेसिन, शिल्पकला, स्वयंपाकघर काउंटरटॉप, फ्लोर टाइल, वेगवेगळ्या कटिंग आवश्यकतांसाठी, संबंधित निवडा. ब्लेड पाहिले\nकट आणि ग्राइंडिंग डायमंड डिस्क\nव्यावसायिक: जलद पठाणला वेग आणि शिल्लक आयुष्य प्रदान करू शकते\nअर्ज: गोलाकार सॉ, अँगल ग्राइंडर, कटिंग मशीन, धूळ मुक्त आरी\n1. स्थिर कटर डोके, दात गळती.\n2. विस्तृत परिस्थिती वापराची परिदृश्ये, चांगले कोरडे परिणाम.\n3. गरम दाबण्याची प्रक्रिया, कट करणे सोपे, वेळ आणि मेहनत वाचवा.\n4. एज गार्ड दात डिझाइनमुळे सॉ ब्लेडची धारदार क्षमता अधिक मजबूत होते.\n1. पातळ पुरेसे, उच्च सामर्थ्य: बेस उच्च ताकदीच्या मिश्र धातु उपकरण स्टीलमधून निवडले गेले आहे, चार प्रक्रिया उपचारानंतर, उच्च कडकपणा आणि चांगले कडकपणा.\n2. गुळगुळीत पठाणला जाणारा अनुभव: उच्च दाब सिंटरिंग कटिंग फील, गुळगुळीत आणि कार्यक्षम करून मेटल पावडर, गोलाकार रॅपिंग ग्रॅन्युलेशन प्रक्रिया वापरणे.\n3. उष्णता लुप्त होण्याचे डिझाइन; वेगवान उष्णता नष्ट होणे, मशीनचे नुकसान कमी करा, सेवा आयुष्य वाढवा.\nसाठी कटिंग: दीर्घ सेवा आयुष्यासह ��ंगमरवरी, ग्रॅनाइट, काँक्रीट इत्यादीसारख्या विविध सामग्रीच्या वेगवान कापण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. कृत्रिम काउंटरटॉप, काउंटरटॉप, वॉशबेसिन, शिल्पकला, स्वयंपाकघर काउंटरटॉप, फ्लोर टाइल, वेगवेगळ्या कटिंग आवश्यकतांसाठी, संबंधित निवडा. ब्लेड पाहिले\nमागील: विभाग टर्बो डायमंड ब्लेड\nपुढे: डायमंड वॉल चेझर ब्लेड\nसतत रिम डायमंड सॉ ब्लेड\nड्राय-कटिंग सेगमेंट डायमंड सॉ ब्लेड\nसेगमेंट डायमंड सॉ ब्लेड\nतुफानी टर्बो डायमंड सॉ ब्लेड\nटर्बो डायमंड सॉ ब्लेड\nओले-कटिंग सेगमेंट डायमंड सॉ ब्लेड\nसामान्य हेतूसाठी लेझर वेल्डेड ड्राई कटिंग डिस्क\nछान शिवण टाइल ब्लेड\nव्हॅक्यूम ब्रेझ्ड डायमंड सॉ ब्लेड\nकंक्रीट सॉ ब्लेड आणि डामर कटिंग ब्लेड\nव्हॅक्यूम ब्रेझ्ड डायमंड कप व्हील\nडायमंड ब्लेड वापरुन सामान्य\nपत्तायुनिट 706, इमारत 25, क्रमांक 8633 झोंगचुन रोड, शांघाय, चीन\nकामकाजी वेळ09:00 ~ 18:00 मोडे ते शनिवार\n© कॉपीराइट - 2020-2021: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "http://www.rashtrasahyadri.com/2021/12/8.html", "date_download": "2022-01-23T22:21:55Z", "digest": "sha1:LAU2RGGQ6X3TQTZCXZU75ZCFYGLSTPEO", "length": 4370, "nlines": 81, "source_domain": "www.rashtrasahyadri.com", "title": "पेट्रोलच्या दर 8 रुपयांनी स्वस्त - rashtrasahyadri", "raw_content": "\nHome / National / पेट्रोलच्या दर 8 रुपयांनी स्वस्त\nपेट्रोलच्या दर 8 रुपयांनी स्वस्त\nमुंबई : राजधानी दिल्लीत पेट्रोलच्या दर 8 रुपयांनी स्वस्त झाले आता दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबाद, गुरुग्रामसारख्या शहरांमध्ये पेट्रोलचे दर तुलनेने कमी आहेत. केंद्र सरकारने 4 नोव्हेंबरपासून पेट्रोल आणि डिझेल स्वस्त केले होते, बरोबर महिनाभरापूर्वी, त्या दिवसापासून इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळेच देशातील प्रमुख तेल कंपन्यांनी शनिवार, 4 डिसेंबरसाठी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. ट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर असताना आज ३१ वा दिवस आहे. मात्र, दिल्ली सरकारने पेट्रोलवर आकारण्यात येणाऱ्या व्हॅटमध्ये कपात केल्याने दिल्लीत पेट्रोलचे दर 8 रुपयांनी स्वस्त झाले आहेत.मुंबईत आज पेट्रोल 109.98 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 101.40 रुपये आणि एक लिटर डिझेलची किंमत 91.43 रुपये आहे. तर कोलकातामध्ये आज पेट्रोल 104.67 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.79 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.\nदर्शनासाठी भाविकांच्या संख्येची मर्यादा वाढवावी : आ. राजळे\nBreaking News : सिव्हिल हॉस्पिटलच्या आयसीयू कक्षाला भीषण आग... 25 रुग्ण होरपळले..\nदडपशाही विरुद्धच्या संघर्षात मी तुमच्या बरोबर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://crowley.in/translations-mr/background-info", "date_download": "2022-01-23T22:23:09Z", "digest": "sha1:LDMD6WMXRDJVU3RAGO5RYV4SYXNLS4QE", "length": 49060, "nlines": 57, "source_domain": "crowley.in", "title": "पार्श्वभूमीची माहिती – थॉमस क्राऊली", "raw_content": "\nब्लॅक पँथर पार्टीच्या पार्श्वभूमीची माहिती\nदहा मुद्द्यांची मूलतत्त्वे आणि उपक्रम\nफ्रेड हॅम्पटन यांची भाषणे\nब्लॅक पँथर पार्टीच्या पार्श्वभूमीची माहिती\nपुढील माहिती blackpanther.org या संकेतस्थळावरून घेतली आहे. आता हे संकेतस्थळ उपलब्ध नाही पण त्याचे संग्रहित रूप इथे उपलब्ध आहे. 'डॉ. ह्यूई पी. न्यूटन फाऊंडेशन' या नावाच्या संस्थेने हे संकेतस्थळ तयार केले. त्यामुळे न्यूटन यांचे पार्टीतील महत्त्व आणि त्यांचा दृष्टिकोन यावर संकेतस्थळाची माहिती मुख्यतः भर देते. यासरख्या इंग्रजी भाषेतील पुस्तकांमध्ये पर्टीच्या इतिहासाची इतर माहिती मिळेल.\nब्लॅक पँथर पार्टी कशी होती\nब्लॅक पँथर पार्टी पुरोगामी राजकीय संस्था होती. १७७६च्या क्रांती आणि नागरी युद्धापासून सामाजिक परिवर्तनासाठी सर्वात शक्तिशाली चळवळ, म्हणजे 'साठचे दशक' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गतिमान काळातील अग्रमणी संस्था म्हणून ब्लॅक पँथर पार्टी उभी राहिली. अमेरिकेतील गुलामगिरी आणि दडपशाही विरोधी काळ्या संघर्षाच्या इतिहासात काळ्या संस्थांपैकी ही एकमेव सशस्त्र आणि क्रांतिकारक विषयपत्रिका जाहीर करणारी संस्था होती आणि समानता, न्याय आणि स्वातंत्र्य यासाठी काळ्या लोकांच्या समूहाच्या शेवटच्या मोठ्या जोरदार धक्क्याचे ही संस्था प्रतिनिधित्व करते.\nपक्षाचे आदर्श आणि उपक्रम इतके क्रांतीकारक होते की एकदा यावर एफ. बी. आय. चे प्रमुख जे. एड्गर हूवर यांनी \"अमेरिकेतील अंतर्गत सुरक्षेसाठी सर्वात मोठा धोका\" अशी टिका केली. आणि, पार्टी संपुष्टात येऊनही, तिचा इतिहास आणि धडे इतके आव्हानात्मक आणि वादग्रस्त राहिले आहेत की प्रस्थापित ग्रंथ आणि माध्यमे अमेरिकेच्या इतिहासातून पक्षाचे सर्व संदर्भ मिटवू शकतील.\nब्लॅक पँथर पार्टी ह्यूई पी. न्यूटन या���च्या दृष्टीचे प्रकटीकरण होते. न्यूटन लूईसीअॅनाहून ओकलॅन्ड, कॅलिफोर्नीयाला स्थलांतरित केलेल्या कुटुंबातील सातवा मुलगा होता. १९६६ ऑक्टोबर महिन्यात काळे नेते मॅलकोम एक्स यांच्या खुनानंतर आणि वाट्स, कॅलिफोर्नीयामधील मोठे काळे शहरी बंड झाल्यावर आणि डॉ. मार्टिन लूथर किन्ग जूनियर यांच्या नेतृत्वात नागरी हक्काची चळवळ शिखरावर असताना, न्यूटन यांनी काही दीर्घकालीन मित्रांना एकत्र केले (बॉबी सील आणि डेविड हिल्लीआर्ड यांचा समावेश होता) आणि त्यांनी या संस्थेसाठी मूलभूत रूपरेषा विकसित केली. त्याचे मूळ नाव 'द ब्लॅक पँथर पार्टी फोर सॅल्फ डिफेन्स' होते. काळा पँथर प्रतीक म्हणून वापरला गेला कारण हे एक शक्तिशाली चित्र होते. हेच प्रतीक 'द लाऊन्डेस काऊन्टी (अलाबामा) फ्रीडम ओर्गनिजेशन' या नावाच्या अल्पायुषी मतदानाच्या हक्काच्या गटाने प्रभावीपणे वापरले होते. पक्षाचे तत्त्वज्ञान नागरी हक्काच्या चळवळीच्या प्रबळ अहिंसेच्या संकल्पानेमध्ये फरक दाखवायला आणि लुईझियानाचा 'डीकन्स फोर डीफेन्स' या नागरी हक्काच्या गटाला आदरांजली म्हणून 'स्वसंरक्षण' हा शब्द वापरला गेला. पण या दोन प्रतीकात्मक संदर्भांशिवाय ब्लॅक पँथर पार्टी आणि त्या वेळच्या काळ्या संस्थांमध्ये, म्हणजे इतर नागरी हक्काच्या आणि काळ्या शक्ती गटांमध्ये काही समानता नव्हती.\nजन्माला येऊ घातलेल्या पक्षाच्या नेत्यांनी लगेच दहा मुद्द्यांची मूलतत्त्वे आणि उपक्रम तयार केले. ही मूलतत्त्वे आणि उपक्रमांनी अमेरिकेतील नागरी युद्धाच्या शेवटील गुलामगिरीचे निर्मूलन केले असूनही अजून समाजापासून दूर केलेल्या आणि अत्याचारित काळ्या जनतेच्या मूलभूत इच्छा आणि गरजा व्यक्त केल्या, आणि त्यांच्या दीर्घकालीन तक्रारींचे निराकरण करण्याचे आवाहन केले. याव्यतिरिक्त 'मूलतत्त्वे आणि उपक्रम' हा पार्टीचा जाहीरनामा होता. त्यातून स्वसंरक्षणाच्या हक्काची मागणी केली गेली आणि क्रांतिकारी विचारसरणीने आणि अमेरिकेतील त्यांच्या मूलभूत परिवर्तनाच्या योजनेला प्रोत्साहन देणे याला ब्लॅक पँथर पक्षाच्या सदस्यांच्या वचनबद्धतेने, लगेच काळ्या लोकांवरील अत्याचार नष्ट करण्याची आणि तातडीच्या गरजा भागवण्याची मागणी केली गेली.\nपार्टीच्या स्थापनेचा ऐतिहासिक संदर्भ\nअनेक शतके असलेल्या काळ्या लोकांच्या गु���ामगिरीचा अंत होऊनही अमेरिकेच्या समाजात काळ्या लोकांचे एकीकरण झाले नाही, यात काहीच शंका नाही. खरेतर 'क्लू क्लक्स क्लॅन'चा उदय प्रकट असलेल्या, अध्यक्षांच्या आणि काँग्रेसच्या सौम्य दुर्लक्षाने मान्यता दिलेल्या, तथाकथित 'ब्लॅक कोड्स'मध्ये संस्था केलेल्या हिंसक गोऱ्यांच्या मुक्तीविरुद्ध प्रतिक्रिया झाल्या. सर्रासपणे जमावाने काळ्या लोकांची हत्या करणे आणि याबरोबर काळ्या लोकांच्या अधिकारांचा प्रत्यक्षात नकार करणे (मतदानाचा, उपासना करण्याचा आणि सार्वजनिक सुविधा वापरण्याचा अधिकार यांचा समावेश) ही अमेरिकेत जीवनशैली बनली.\nयानंतर अमेरिकेत जगण्यासाठी काळ्या लोकांना तीव्र संघर्ष करावा लागला. त्यांनी समाजातील पूर्ण, प्रथम श्रेणीचे नागरिक म्हणून काळ्या लोकांच्या एकत्रीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी 'एन ए ए सी पी' (नॅशनल असोसिएशन फॉर द अॅडव्हान्समेंट ऑफ कलर्ड पीपल) या नावाची संस्था स्थापन केली आणि त्याच वेळी त्यांनी काळ्या लोकांच्या स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आफ्रिका परतीला प्रोत्साहन देण्यासाठी मार्कस गार्वी यांची 'यू एन आई ए' (युनिव्हर्सल नीग्रो इंप्रुवमेन्ट असोसिएशन) या नावाची संस्था स्थापन केली. त्याच वेळी काळ्या लोकांसाठी वेगळी सामाजिक-आर्थिक योजना स्थापन करण्यासाठी माजी गुलाम बुकर टी वाशिंटन यांचे प्रभावी प्रयत्न झाले. अशा सर्व प्रयत्नांना अमेरिकेचा प्रतिसाद हिंसक आणि अत्याचारी होता आणि तो बेदरकारपणे चालू राहिला. म्हणून पुढील अर्ध्या शतकासाठी निर्दयी हिंसा आणि कायद्याचा विलंब याच्याविरुद्ध काळ्या लोकांचा जनउद्रोह असूनही, जगण्याचा काही मार्ग मिळवण्यासाठी काळ्या लोकांच्या शांत विनंत्या असूनही, आणि अमेरिकेतील स्वतंत्र जीवन जगणे किंवा अमेरिका सोडणे या प्रकारचे काळ्या लोकांचे ठळक प्रयत्न असूनही, बहुतांश काळ्या लोकांना त्यांचे स्वतःचे सामाजिक-आर्थिक स्वातंत्र्य प्रस्थापित करणे किंवा मोठ्या समाजात पूर्णपणे भाग घेणे यासाठी प्रत्येक शक्य मार्ग नकारला गेला.\n‘प्लॅसी' या नावाच्या खटल्याच्या ६० वर्षांनंतरही खूप कमी दिलासा मिळाला, म्हणजे १९५४ च्या 'ब्राऊन विरुद्ध बोर्ड आॅफ एजूकेशन' नावाच्या खटल्यामधील सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला. या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की (निदान सार्वजन���क शिक्षणाबाबत) अमेरिकेतील काळ्या लोकांसाठी 'वेगळे' म्हणजे 'समान नाही'. १९९४ साली काळे मानसशास्त्रज्ञ डॉ. केनिथ क्लार्क (यांच्या अभ्यासाच्या आधारावर सर्वोच्च न्यायालयाने 'ब्राऊन'बद्दल निष्कर्ष काढले की ‘वेगळे, पण समान' या सिद्धांताचा काळ्या मुलांवर नकारात्मक परिणाम होतो) यांनी नोंद घेतली की १९५४ च्या काळापेक्षा (म्हणजे 'ब्राऊन' निर्णयाच्या काळापेक्षा) १९९४ मध्ये अमेरिकेच्या शाळा अधिक विभक्त आहेत, हे उल्लेखनीय आहे.\n‘ब्राऊन' खटल्यानंतरही, काळ्या लोकांनी एकत्रिकरण करायला आणि अमेरिकेच्या समाजात पूर्ण सहभागी व्यायला संघर्ष केला, पण काही उपयोग झाला नाही. १९५५ च्या मांटगमोरी (अॅलबॅमा) बसवर बहिषकारापासून त्यानंतरच्या मतदार हक्काच्या प्रयत्नांपर्यंत आणि ‘एस. एन. सी. सी.’ (‘स्टूडेन्ट नॉनव्हायलेन्ट कोओर्डिनेटिन्ग कमिटी) याच्या नेतृत्वात पूर्ण गोऱ्या सार्वजनिक सुविधांमधील धोकादायक सत्याग्रहापर्यंत, नगरी हक्कांच्या चळवळीने अमेरिकेला आव्हान दिले. डॉ. मार्टिन लूथर किन्ग जूनियर यांच्या धार्मिक मार्गदर्शन आणि अहिंसक तत्त्वज्ञानाखाली लाखो काळ्या आणि गोऱ्या लोकांनी अमेरिकेच्या काळ्या अल्पसंख्याकाच्या मुक्ती आणि न्यायासाठी निषेध केला आणि मोर्चे काढले, तर वाटेत अनेक लोकांची हत्या झाली किंवा आयुष्यभरासाठी गंभीर जखमी झाले. शेवटी, १९६४ साली अमेरिकेच्या काँग्रेसने सार्वजनिक सुविधांमधील वांशिक भेद बेकायदेशीर ठारवणारा नागरी हक्काचा कायदा केला.\nपण हा कायदा खूप अपुरा होता आणि खूप उशिरा आला. फक्त सामाजिक अन्यायाविरुद्ध निषेध करण्यासाठी अहिंसक काळे लोक आणि इतर नागरी हक्क कार्यकर्ते आणि निदर्शकांवर पोलिसांकडून पाण्याचे फवारे उडवले गेले आणि मारले गेले, त्यांच्यावर थुंकले गेले, तुरूंगात टाकले गेले, आणि याची चित्रे अमेरिकेच्या टीव्ही पडद्यावर झळकत असताना (अमेरिकेच्या आयुष्यात आणि लोकप्रिय संस्कृतीत नवी आणि आकर्षक घटना), तरुण शहरी काळ्या लोकांनी अहिंसा नाकारली. याचा कळस म्हणजे वाट्स (लास अॅगेलिस), कॅलिफोर्नीअमधील काळ्या माणसाच्या क्रूर पोलिस मारहाणीविरुद्ध हिंसक उद्रेक. या १९६५च्या बंडाने अमेरिकेला धक्का बसला आणि अशा प्रकारच्या अत्याचाराविरुद्ध प्रतिसादांना प्रेरणा दिली. १९६७ पर्यंत देशभरातील शहरांमध्ये १०० पेक्ष��� जास्त मोठे काळे शहरी बंड झाले. त्याच कालावधीत १९६५ साली व्हिएतनाम युद्ध सुरू झाले. टीव्ही वृत्तांमधून युद्धाचे भयानक वास्तव उघडकीला आले की अमेरिकेचे 'चांगले' सैनिक व्हिएतनामी मुलांना मारत होते, आणि अमेरिकेच्या गोऱ्या तरुण लोकांनी प्रश्न उपस्थित केले आणि युद्धाच्या विरोधात मोर्चा काढला. अमेरिकेचे काळे आणि गोरे तरुण लोक प्रस्थापित व्यवस्थेला उघडपणे प्रतिकूल झाले होते.\nब्लॅक पँथर पार्टीचा उदय\nया पार्श्वभूमीवर ह्यूई पी. नूटन 'द ब्लॅक पँथर पार्टी फॉर सेल्फ डिफेन्स' संघटित करत होते. त्यांनी काळ्या लोकांवरील सर्व प्रकारच्या अत्याचारांची संपूर्ण निर्मूलनाची धैर्याने मागणी केली आणि पर्याय म्हणून क्रांती मांडली. त्याच वेळी ब्लॅक पँथर पार्टीने ही भूमिका घेतली की अमेरिकेतील काळे लोक आणि व्हिएतनामी लोक शस्त्रधारी कॉमरेड म्हणून एकाच शत्रू (अमेरिकेचे सरकार) याच्याविरुद्ध संघर्ष करत होते. यात सर्वात 'धोकादायक' हे होते की तरुण काळे लोक जे काचेच्या बाटल्या पेटवून अमेरिकेवर फेकत होते, ते ऐकतही होते.\n१९६७ मे महिन्यात जेव्हा बॉबी सील यांच्या नेतृत्वाखाली ब्लॅक पँथर पक्षाच्या पूर्णपणे सशस्त्र असलेल्या सदस्यांच्या छोट्या गटाने कॅलिफोर्नीअ लोक सभेवर कूच केले तेव्हा हा संदेश दूरवर पसरला. पार्टीला लक्ष्य केलेला प्रलंबित बंदुक नियंत्रण कायदा (जो 'मलफोर्ड अॅक्ट' झाला) त्याच्या विरुद्ध हे कूच होते. काळ्या लोकांना शस्त्रे धारण करण्याचा घटनात्मक अधिकार आहे, ही भूमिका घेऊन पार्टीने या दिवशी तरुण काळ्या लोकांना रणशिंग फुंकण्याचा संदेश दिला.\nम्हणून १९६७ ऑक्टोबर महिन्यात पश्चिम ओकलॅन्डच्या रस्त्यावर पोलिस अधिकारी जॉन फ्राई याच्या मृत्युला कारणीभूत झालेल्या एक प्रकारच्या बंदुक लढाईनंतर जेव्हा ह्यूई नूटन यांना गोळ्या लागल्या, अटक करण्यात आली, आणि गोऱ्या ओकलॅन्ड पोलिसाचा खून दाखल करण्यात आला, तेव्हा खरेतर ठिणगीने वणवा पेटवला. व्हिएतनाम युद्धामुळे रागवलेल्या आणि अपेक्षाभंग झालेल्या अमेरिकेच्या तरूण गोऱ्या लोकांनी तरूण शहरी काळ्या लोकांसह आवाज उठवला आणि ऐक्यात ते ओरडले 'ह्यूई यांना मुक्त करा'\nश्रीमंत आणि गरीब, समाविष्ट केलेले आणि वगळलेले, परके आणि विशेषाधिकारप्राप्त वगैरे अशा सर्व सामाजिक अंतर्विरोधांचे मूर्त स्वरूप बनले आणि चळवळीचे रूप घेतले. गोऱ्या पोलिसाचा खून केल्याचा आरोप असलेल्या, दडपलेल्या पण दडपशाहीचा प्रतिकार केलेल्या काळ्या माणसाला मुक्त करणे हे सर्वांना मुक्त करण्याच्या बरोबरीचे होते.\nयाचा एक परिणाम होता की केवळ पक्षाचा बहर नव्हे तर इतर समविचारी संस्थांचा वेगवान प्रसार झाला. दक्षिण कॅलिफोर्नीयामधील मेक्सिकन अमेरिकन लोक उर्फ चिकानोस यांनी 'ब्राऊन बरेज' या नावाची संस्था स्थापन केली. शिकागोमधील आणि शिकागोभोवतील गोऱ्या लोकांनी 'व्हाईट पेट्रिअट पार्टी' या नावाची संस्था स्थापन केली. सॅन फ्रान्सिस्को खाडीच्या भोवतीच्या प्रदेशातील चीनी लोकांनी 'रेड गार्ड' या नावाची संस्था स्थापन केली. न्यूयॉर्कमधील पोर्टो रिकन लोकांनी 'यंग लोर्ड्स' या नावाची संस्था स्थापन केली. अखेरीस वृद्धांविरुद्ध मानवी आणि नागरी हक्कांच्या उल्लंघनांचे निवारण करण्यासाठी तथाकथित ज्येष्ठ नागरिकांच्या गटाने 'ग्रे पँथर्स' या नावाची संस्था स्थापन केली. पार्टी ओकलॅन्ड मधील छोट्या संस्थेतून राष्ट्रीय संघटनेत वाढली आणि ४८ राज्यात तरूण काळ्या लोकांनी पक्षाच्या शाखा स्थापन केल्या. याव्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय पातळीवर जपान, चीन, फ्रान्स, इंग्लंड, जर्मनी, स्वीडन, मोझांबिक, दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे, उरुग्वे इत्यादी या सर्व देशांमध्येच नव्हे तर इस्रायलमध्येही ब्लॅक पँथर युती आणि समर्थन गट उगवू लागले.\nस्थानिक स्तरावर काळ्या आणि गरीब लोकांना आवश्यक सेवा प्रदान करण्यासाठी पार्टी सामाजिक योजनांची मालिका विकासित करू लागली आणि त्याच वेळी त्याद्वारे पर्यायी, अधिक मानवीय सामाजिक व्यवस्थेच्या आदर्शांना पार्टीने प्रोत्साहन दिले. या योजनांची एकूण संख्या ३५पेक्षा जास्त होती आणि त्यांना अखेरीस 'जिवन सुविधा पुरवणाऱ्या योजना' (इंग्रजीत: ‘सर्वईवल प्रोग्रॅम्स') असे म्हटले गेले आणि 'क्रांती प्रलंबित जगणे' या घोषणेखाली पार्टीच्या सदस्यांकडून चालवले गेले.\nअशी पहिली योजना 'मुलांसाठी विनामूल्य न्याहरी योजना' होती. सॅन फ्रान्सिस्कोच्या 'फिलमोर' या भागातील एका छोट्या कॅथोलिक चर्चमध्ये चालवण्यापासून अमेरिकेतील प्रत्येक मोठ्या शहरात जिथे पक्षाची शाखा होती तिथे चालेपर्यंत योजना वाढली. दररोज या योजनेअंतर्गत पर्टीकडून हजारो गरीब आणि भुकेल्या मुलांना विनामूल्य न्या��री देण्यात आली. या योजनेची व्याप्ती आणि प्रभावी परिणाम इतका मोठा होता की केंद्र सरकारला लाज वाटली आणि त्यांना देशभर सर्वजानिक शाळांसाठी समान योजना सुरू करावी लागली. दरम्यान, एफ. बी. आय.ने पार्टीच्या विनामूल्य न्याहरी योजनेवर टीका केली की पार्टीच्या 'कम्युनिस्ट' कामे पार पाडण्यासाठी ही योजना फक्त प्रचाराचे साधन होते. अधिक कपटीपणे एफ. बी. आय.ने स्वतःच पार्टीचा असा निषेध केला की तो अमेरिकेचे सरकार उलथून टाकण्याचे वेड लागलेल्या कम्युनिस्ट गुंडांचा गट होता.\nती व्याख्या आणि केंद्र सरकारच्या सर्व यंत्रणा या दोन्हींनी सज्ज असलेल्या जे. एड्गर हूवर यांनी एफ. बी. आय.ला हे निर्देश दिले की ब्लॅक पँथर पार्टी पूर्णपणे काढून टाकण्याची मोहीम करावी, आणि हे करण्यासाठी स्थानिक पोलिस विभागांना मदतीसाठी आदेश द्यावा. खरेतर १९६८ साली हूवर यांनी असे संगितले होते की पार्टी \"अमेरिकेतील अंतर्गत सुरक्षेसाठी सर्वात मोठा धोका\" होता आणि असे आश्वासन दिले की १९६९ हे वर्ष पार्टीच्या अस्तित्वाचे अंतिम वर्ष असेल. १९६९ जानेवारी माहिन्यात 'यू. सी. एल. ए.’ या नावाच्या विद्यापीठाच्या परिसारत काळे राष्ट्रवादी रान करेन्गा आणि त्यांची 'अस ओर्गानिजेशन' या संस्थेच्या सहकार्याने एफ. बी. आय.ने सुपारी दिलेल्या मारेकऱ्यांनी जॉन हगिन्स आणि अॅलप्रेन्टिस 'बंची' कार्टर या दोन पार्टीच्या दक्षिण कॅलिफोर्नीयाच्या शाखेच्या पुढाऱ्यांची हत्या केली. या वर्षाच्या शेवटपर्यंत, पोलिस किंवा एफ. बी. आय. यांनी ब्लॅक पँथर पार्टीच्या जवळपास प्रत्येक कार्यालयावर आणि इतर ठिकाणांवर हिंसक हल्ला केला. डिसेंबर महिन्यात याचा कळस म्हणजे लॉस अॅगेलिसमधील पार्टीच्या कार्यालयावर एफ. बी. आय.ने रचलेला पाच तासांचा पोलिस हल्ला केला आणि एफ. बी. आय.च्या निर्देशावार इलिनोई राज्य पोलिसांनी शिकागो पार्टी पुढारी फ्रेड हॅंपटन आणि सदस्य मार्क क्लार्क यांची हत्या केली.\nमध्यंतरी १९६८ एप्रिल महिन्यात ओकलॅन्ड पोलिसांनी १७ वर्षांचा पार्टीचा सदस्य बॉबी हट्टन याची हत्या केली; १९६८ ऑगस्ट महिन्यात लॉस अॅगेलिस पोलिसांनी रॉबर्ट लॉरेन्स आणि स्टीव बार्थालाम्यू यासह इतर १७ वर्षांचा पँथर थॉम्मी ल्यूविस यांची हत्या केली; शिकागोमधील १९६८ साली डेमोक्राटिक पार्टीच्या अधिवेशनामधील युद्धविरोधी निषेधासंबंधित ���टाचा आरोप या आधारावर पार्टीचे अध्यक्ष बॉबी सील यांच्या अटकेपासून, एप्रिल १९६८ची पोलिस चकमक ज्यामध्ये बॉबी हुट्टन मारला गेला त्यासंबंधीत पोलिसांवर हल्ला करण्याच्या आरोपाच्या आधारावर कर्मचारी प्रमुख डेविड हिल्लिअर्ड यांच्या अटकेपर्यंत, आणि युद्धविरोधी भाषणातून अमेरिकेच्या अध्यक्ष निक्सन यांच्या हत्येचा कट रचण्याच्या आरोपापर्यंत, आणि बॉबी सील आणि अनुभवी पँथर एरिका हुगिन्स यांच्या न्यू हेवन मधील प्रसिद्ध कटाच्या खटल्यापर्यंत, अनेक अटका झाल्या. पार्टीच्या सामाजिक योजनांवर सर्व प्रकारचे हल्ले झाले आणि पार्टीची मालमत्ता नष्ट करण्यात आली. चर्चवर आक्रमण करणाऱ्या आणि 'न्याहरी योजने'ची अंडी चर्चच्या फरशीवर फोडणाऱ्या पोलिसी हल्लेखोरांपासून पार्टीच्या मोफत दवाखान्याच्या वस्तू पायाखाली चिरडणाऱ्या पोलिसापर्यंत आणि पार्टीची अनेक वृत्तपत्रे नष्ट करणाऱ्या पोलिसांपर्यंत. याव्यतिरिक्त पार्टीचे समर्थन कमकुवत करण्यासाठी आणि पर्टीच्या समर्थक आणि कुटुंबातील सदस्यांच्या वचनबद्धतेचा भंग करण्यासाठी आणि त्यांच्या उत्साह मोडून काढण्यासाठी धमकी आणि असे इतर डावपेच वापरले गेले. एफ. बी. आय. च्या 'कोइंटेलप्रो' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तथाकथित 'कऊंटर इंटेलिगेन्स' योजनेखाली जे उपक्रम राबविले गेले ते अधिक भयावह पण छुपे होते. त्याद्वारे क्षेत्रीय कार्यालयांना आणि स्थानिक पोलिस विभागांना माहिती देणारे आणि चिथावणी देणारे लोक वापरून, अंधाधुंदी माजवून आणि हत्या अशा गुप्त उपक्रमांनी, पार्टीला नष्ट करण्याचे आदेश एफ. बी. आय. ने दिले.\nहे सर्व असूनही पार्टी बचावली आणि तिचे 'जगण्याचे कार्यक्रम' तयार करत राहिली. शेवटी यात फक्त विनामूल्य न्याहरी योजना आणि दवाखानेच नव्हे तर धान्य देणे, विनामूल्य बुटांचे उत्पादन आणि वितरण, शाळा आणि शिक्षण योजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी वाहतूक आणि सेवा योजना, कैद्यांना भेटायला मोफत बस सेवा, कैद्यांना समर्थन आणि कायदेशीर मदत योजना, इत्यादी उपक्रम समाविष्ट होते.\n'ह्यूई मुक्ती' चळवळ आणि पार्टीची वाढ\n'ह्यूई मुक्ती आंदोलन' असे संबोधले गेलेल्या चळवळीच्या समर्थनार्थ ओकलॅन्डमध्ये आणि संपूर्ण अमेरिकेत लाखो काळे तरुण गोऱ्या तरुणांसह रस्त्यावर उतरले. शेवटी ह्यूई यांना दोषी ठरवण्यात आले पण मूळ 'निर्घृण हत्या' (इ���ग्रजीत: फुर्स्ट दग्री मुर्डर) या आरोपावर नाही, फक्त 'साधी क्रूरहत्या' (इंग्रजीत: सिंपल मॅनस्लाऊटर) या आरोपावर. पण त्यानंतर लवकरच हा निर्णयही फेटाळण्यात आला आणि नव्या सुनावाणीचा आदेश देण्यात आला. मग १९७० जुलै महिन्यात ह्यूई यांना तुरूंगातून मुक्त करण्यात आले. हजारो लोकांनी त्यांचे स्वागत केले.\nपण १९७०, ७ जुलै रोजी १७ वर्षांचा मुलगा जॉनथन जॅक्सन (जोर्ज जॅक्सनचा भाऊ) याच्या खुनामुळे अँजला डेविस यांची प्रसिद्ध अटक आणि खटल्याच्या पर्श्वभूमीवर हा उत्सव निरर्थक ठरला. जेव्हा अल्जेरियामध्ये राहणाऱ्या प्रसिद्ध हद्दपार पार्टी पुढारी एलड्रिज क्लीवर यांनी पार्टीच्या सामाजिक योजनांना आव्हान दिले आणि याऐवजी दहशतवादी कारवायांचा प्रस्ताव दिला तेव्हा ह्यूई यांच्या मुक्तीचा प्रश्न जवळजवळ विसरला गेला. १९७० वर्षाच्या आखेरीस एका घाणेरड्या भांडणाचा कळस पार्टीशी निष्ठावंत असलेल्या सॅम नेपिअर यांच्या हत्येत झाला. त्यावरुन क्लीवर यांना पार्टीतून काढून टाकण्यात आले. तरीही पार्टी आपल्या योजना तयार करत राहिली आणि अंमलबजावणी करत राहिली आणि तिच्या मूळ ठिकाणी म्हणजे ओकलॅन्ड, कॅलिफोर्नीयामध्ये ती तिचे प्रयत्न दृढ करू लागली.\nपुढील काही वर्षांमध्ये १९७३ वर्षापर्यंत, १९७१ ऑगस्ट महिन्यात पार्टीचे फील्ड मार्शल आणि लेखक जोर्ज जॅक्सन यांची हत्या होऊनही पार्टीने आपले कार्य कायम ठेवले आणि वाढवले. १९७२ साली ओकलॅन्डमध्ये बॉबी सील आणि इलेन ब्राऊन यांच्या उमेदवारीने (अनुक्रमे महापौर आणि नगरसेविका) पार्टीने निवडणुकीच्या राजकारणात प्रवेश केला. निवडणुकीत पराभूत होऊनही ब्लॅक पँथर पार्टी भविष्यातील प्रयत्नांसाठी समर्थनाचा विस्तृत पाया मजबूत करू शकली. १९७४ साली पार्टीच्या अंतर्गत बाबींमध्ये इतकी मोठी उलथापालथ झाली की जेव्हापर्यंत ह्यूई नूटन तरुण वेश्येच्या हत्येच्या खटल्यात (ज्यात शेवटी ह्यूई यांना निर्दोष ठरवण्यात आले) न्यायालयात जाण्याऐवजी फरार झाले तेव्हापर्यंत बहुतांश मूळ नेतृत्व गेले होते. डेविड हिल्लीआर्ड तुरुंगात होते तेव्हा त्यांना पार्टीतून काढून टाकण्यात आले. बॉबी सील यांनाही काढून टाकण्यात आले. क्युबामध्ये तीन वर्षे नूटन हद्दपार असताना इलेन ब्राऊन यांनी पार्टीचे अध्यक्षपद स्वीकारले.\nया काळात ब्राऊन यांनी पुन्हा ओकलॅन्डमधील निवडणूक लढवली आणि त्यांना ४४ टक्क्यांपेक्षा जास्त मते, प्रत्येक कामगार संघटनेच्या समर्थनासह, मिळाली. पुढील शहर निवडणुकीत ओकलॅन्डमधील महापौर पदासाठी पार्टीने लईअनेल विल्सन यांचे समर्थन केले आणि यांना महापौर म्हणून पार्टीने जवळजवळ बसवले. या शहराच्या १०० वर्षांच्या इतिहासात ते पद धारण करणारे पहिले काळे व्यक्ती. दरम्यान स्थानिक महामार्गामुळे विस्थापित झालेल्या गरीब लोकांसाठी ३०० नवी बदली घरे बांधायला लागणाऱ्या निधीसाठी लढा देऊन आणि तो मिळवून आणि ओकलॅन्डमधील गरीब आणि बेरोजगार लोकांना १०,००० नवीन रोजगार पुरवायला आणि शहराचा जीर्ण भाग विकासित करायला काही विकसकांसह भागीदारी करून, पर्टीने आपला पाया आणखी मजबूत केला. त्याच वेळी एका कायमस्वरुपी प्राथमिक शाळेची स्थापना झाली. कॅलिफोर्नीयाच्या लोक सभेने आणि इतरांनी याचे खूप कौतुक केले. मग १९७७ साली ह्यूई हद्दपारीहून परत आले तेव्हा ओकलॅन्ड, कॅलिफोर्नीयामध्ये ब्लॅक पँथर पार्टी कर्यारत आणि चांगली होती. पार्टीने काळ्या आणि कामगार समाजात मजबूत मतदारसंघ राखला होता आणि तिचे प्राथमिक ध्येय, म्हणजे अमेरिकेतील क्रांतीसाठी ओकलॅन्डला पाया बनवणे, यासाठी पुढे जाण्यासाठी सज्ज होती.\nपरंतु १९७७ जुलै महिन्यात नूटन ओकलॅन्डला परतल्यानंतर लवकरच, जे. एड्गर हूवर यांचा १९७२ साली मृत्यू होऊनही, एफ. बी. आय.चे सतत पण अधिक छुपे आणि अत्याधुनिक उपक्रम आणि अंतर्गत ताण आणि संघर्ष यामुळे ब्लॅक पँथर पार्टी कमकुवत होऊ लागली. दशकाच्या शेवटापर्यंत पार्टीचे संथ आणि दुर्लक्षित निधन झाले.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://tarunbharat.com/dailynews/1069783", "date_download": "2022-01-23T21:43:25Z", "digest": "sha1:Z56X42SY5GVSVCZYX2DF6ZOZRIEJBYTD", "length": 5664, "nlines": 125, "source_domain": "tarunbharat.com", "title": "ओमॅक्सला 39 कोटींचा तोटा – तरुण भारत", "raw_content": "\nसत्संगती ही पाप, ताप व दैन्य दूर करते\nओमॅक्सला 39 कोटींचा तोटा\nओमॅक्सला 39 कोटींचा तोटा\nबांधकाम क्षेत्रातील कंपनी ओमॅक्सला सप्टेंबरला संपलेल्या तिमाहीत तोटा सहन करावा लागला आहे. बांधकाम क्षेत्रात कार्यरत असणाऱया या कंपनीने जुलै-सप्टेंबर कालावधीत 39 कोटी रुपयांचे नुकसान सोसले आहे. मागच्या वर्षी समान अवधीत कंपनीने 76 कोटी रुपयांचा तोटा सहन केला होता. आर्थिक वर्षात दुसऱया तिमाहीअखेर कंपनीचे उत्पन्न 191 कोटी रुपय��ंवर पोहचले आहे. मागच्या वर्षी समान अवधीत कंपनीने 163 कोटींचे उत्पन्न मिळवले होते.\n‘लक्ष्मीबाई’च्या किल्ल्यातून वायुदलासाठी हेलिकॉप्टर्स\nजर्मनीचा व्हेरेव उपांत्य फेरीत\nटाटा सन्स उभारणार 40 हजार कोटी\nझी एंटरटेनमेंटचा नफा 93 कोटीवर\nकार्यालयीन गाळय़ांची मागणी घटली\nशाओमी ‘एमआय टीव्ही-5’ दाखल होणार\nतरूण भारत आजरा कार्यालय वर्धापनदिनानिमित्त मान्यवरांकडून शुभेच्छा\nब्रिटनमध्ये 27 जानेवारीपासून मास्क सक्ती मागे\nमायावतींकडून उमेदवारीत मुस्लिमांना प्राधान्य\nया महिन्याच्या ‘मन की बात’ची वेळ बदलली\nकुठ्ठाळीत मूलभूत सुविधा पुरविण्यावर भर देणार\nकर्नाटकच्या पाणी वादावर निर्णयासाठी सर्वपक्षीय बैठक : मुख्यमंत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"}
+{"url": "https://tarunbharat.com/dailynews/770970", "date_download": "2022-01-23T21:35:44Z", "digest": "sha1:UMYHEORIN6NLZ4EHK65G6VLE5Y3HCDPY", "length": 5560, "nlines": 123, "source_domain": "tarunbharat.com", "title": "16 वर्षीय विद्यार्थीनीची आत्महत्या – तरुण भारत", "raw_content": "\nसत्संगती ही पाप, ताप व दैन्य दूर करते\n16 वर्षीय विद्यार्थीनीची आत्महत्या\n16 वर्षीय विद्यार्थीनीची आत्महत्या\nउदयपूरच्या सुखेर परिसरातील एका 16 वर्षीय विद्यार्थीनीने इमारतीच्या 6 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ती कोटा येथे वैद्यकीय परीक्षेची तयारी करत होती. एक महिन्यापूर्वी 12 वीची परीक्षा देण्यासाठी ती आपल्या घरी उदयपूरला आली होती. मात्र, अभ्यासाच्या तणावामुळे तिने हे कृत्य केले असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.\nखेडमधील तीन विद्यार्थिनी चीनमध्ये सुखरूप\nदहा वर्षानंतर गुजरातमध्ये आरोपी जेरबंद\nउत्तर प्रदेशात धोकादायक झिका विषाणूचा शिरकाव\nऑक्सिजनचा दाब कमी झाल्याने दिल्लीत 25 रुग्णांचा मृत्यू\nआंध्रात खाणस्फोटात 9 कामगारांचा मृत्यू\nलॉकडाऊन काळात नोकरी गमावलेल्या कामगारांना मिळणार 3 महिन्यांचे अर्धे वेतन\nमिग-21 कोसळले, पायलट बचावला\nचिंताजनक : तामिळनाडूत दिवसभरात 5,890 नवे कोरोना रुग्ण; 120 मृत्यू\nमयडेचे दोन पंचसदस्य समर्थकांसह ’आप’मध्ये\nसत्संगती ही पाप, ताप व दैन्य दूर करते\nओवैसींचा ‘भागीदारी परिवर्तन मोर्चा’\nमारहाण प्रकरणी जिल्हाधिकारी यांचे लक्ष वेधणार\nशिक्षणतज्ञ जे.पी.नाईक यांच्या चरित्राचे उद्या प्रकाशन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"}
+{"url": "https://tarunbharat.com/dailynews/866604", "date_download": "2022-01-23T21:49:31Z", "digest": "sha1:YOY2ZAFDBKYAZJT7HZIK7OL24NWSMPKN", "length": 7238, "nlines": 127, "source_domain": "tarunbharat.com", "title": "मायक्रोसॉफ्टने दिली कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी वर्क फ्रॉम होमची परवानगी – तरुण भारत", "raw_content": "\nसत्संगती ही पाप, ताप व दैन्य दूर करते\nमायक्रोसॉफ्टने दिली कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी वर्क फ्रॉम होमची परवानगी\nमायक्रोसॉफ्टने दिली कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी वर्क फ्रॉम होमची परवानगी\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली :\nमायक्रोसॉफ्ट या सॉफ्टवेअर क्षेत्रातील कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी वर्क फ्रॉम होमची परवानगी दिली आहे. अशा प्रकारचा निर्णय घेणारी मायक्रोसॉफ्ट ही पहिली कंपनी आहे.\nमायक्रोसॉफ्टच्या अधिकारी कॅथलीन होगन यांनी कर्मचाऱ्यांसाठी एक निवेदन जारी केले आहे. त्या निवेदनानुसार, मायक्रोसॉफ्टने आपल्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी घरातून काम करण्याची परवानगी दिली आहे. कर्मचारी घरून काम करण्याचा पर्याय निवडू शकतात. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कंपनीला जानेवारीपर्यंत अमेरिकेतील आपले कार्यालय पुन्हा सुरु होण्याची आशा नाही. त्यामुळे कंपनीने कर्मचाऱ्यांना स्वतंत्र कार्य लवचिकता दिली आहे.\nज्या कर्मचाऱ्यांना अमेरिकेत किंवा इतर देशात स्थानांतर करणे शक्य आहे. त्यांना त्यांच्या वेतनाच्या बदल्यात कोठे जातात यावर आधारित पैसे मिळतील, असेही या निवेदनात म्हटले आहे.\nसोलापूर ग्रामीणमध्ये २०५ तर शहरात ५२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण\nपुणे विभागातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 4 लाखांच्या उंबरठ्यावर\n‘आयटी’त चार लाखाहून अधिक होणार भरती\nअनेक ग्राहकांचा कल आता क्रेडिट कार्डकडे\n‘गुगल पे’ची अन्य देशात पैसे पाठविण्याची सुविधा लवकरच\nरेल्वेची विशेष फे-यांमधून 20 कोटीची कमाई\nकोका, पेप्सी-बिस्लेरीवर 72 कोटीची दंड आकारणी\nइन्फोसिसचा समभाग सलग आठव्या दिवशी तेजीत\nगोवा विधानसभा : रिपब्लिकनचा काँग्रेसला पाठिंबा\nपश्चिम बंगालमध्ये नियोजन आयोगाची स्थापना करणार\nसंकेश्वरात सव्वा लाखाची घरफोडी\nअरुणाचल प्रदेशातून बेपत्ता झालेला मुलगा चिनी आर्मीला सापडला\nजिल्हा-खेडय़ांतूनच पूर्ण होईल नवभारताचे स्वप्न \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://tarunbharat.com/dailynews/886206", "date_download": "2022-01-23T21:54:51Z", "digest": "sha1:GKCNBVOUF2LV6X2RAPV7ZRMEMHC2GRWJ", "length": 7334, "nlines": 126, "source_domain": "tarunbharat.com", "title": "मुंबई सिटी एफसी खेळाडूंकडून बालदिन साजरा – तरुण भारत", "raw_content": "\nसत्संगती ही पाप, ताप व दैन्य दूर करते\nमुंबई सिटी एफसी खेळाडूंकडून बालदिन साजरा\nमुंबई सिटी एफसी खेळाडूंकडून बालदिन साजरा\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत खेळणाऱया मुंबई सिटी एफसी संघाच्या फुटबॉलपटूंनी शनिवारी येथे बालदिन साजरा करताना खास ऑलिंपिक भारत ऍथलीट्सशी संपर्क साधत त्यांना शुभेच्छा दिल्या.\nमुंबई सिटी एफसी संघातील फुटबॉलपटूंनी शनिवारी 14 नोव्हेंबर रोजी बालदिन एका वेगळय़ा ढंगात साजरा करण्याचे ठरविले होते. या कार्यक्रमामध्ये मुंबई सिटी एफसीच्या खेळाडूंना ऑलिंपिक खास ऍथलीट्सशी संपर्क साधून त्यांच्याकडून बरेच काही शिकण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली. भारताचा आंतरराष्ट्रीय आणि अनुभवी फुटबॉलपटू मंदार राव देसाई, मुंबई सिटी संघाचे प्रमुख प्रशिक्षक सर्जीओ लोबेरा तसेच मॅन्युअल सायबेरा यांच्याशी संपर्क साधला गेला. 2020-21 इंडियन सुपर लीग हंगामासाठी मुंबई सिटी एफसीच्या फुटबॉलपटूंनी खास ऍथलीट्सशी संवाद साधताना विविध विषयावर चर्चा केली. या कार्यक्रमामध्ये भारताच्या खास ऑलिंपिक फुटबॉलपटूंच्या शैलीचे प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. आगामी इंडियन सुपर लीग फुटबॉल हंगामात मुंबई सिटी एफसी संघाचा सलामीचा सामना 21 नोव्हेंबरला नॉर्थ इस्ट युनायटेड एफसी संघाबरोबर गोव्यात होणार आहे.\nकेरळ ब्लास्टर्सच्या खेळाडूंना नवीन जर्सी\nएटीपी टूरवरील सिनेर सर्वात तरूण विजेता\nराष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचे यंदा प्रथमच‘व्हर्च्युअल’ वितरण\nइमा रॅडूकनूची सराव स्पर्धेतून माघार\nभारत-द आफ्रिका महिला क्रिकेट मालिका बेंगळूरला आयोजन\nआयव्हरी कोस्टच्या माजी फुटबॉलपटूचे निधन\nहजारो मुलांना क्रिकेटचे ऑनलाईन प्रशिक्षण\nटी. नटराजनची तामिळनाडू संघातून मुक्तता\nगवंडीकाम करणारी युवती ब्रँड ऍम्बेसिडर\nकाँग्रेस उमेदवारांनी घेतली देवी महालक्ष्मीची शपथ\nपोस्टल बॅलेटने ‘उग्रवादी’ही करू शकणार मतदान\nभारतीय फुटबॉल संघाला विजयाची गरज\nमायावतींकडून उमेदवारीत मुस्लिमांना प्राधान्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"}
+{"url": "https://www.newsdanka.com/crime/drugs-seized-from-pakistani-boat-near-gujrat/41354/", "date_download": "2022-01-23T20:57:43Z", "digest": "sha1:VROXELLW7WN5DQTCGX6BPVCWK3B26G3B", "length": 10135, "nlines": 141, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Drugs Seized From Pakistani Boat Near Gujrat", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरक्राईमनामापाकिस्तानी बोटीतून जप्त केले ४०० कोटींचे हेरॉइन\nपाकिस्तानी बोटीतून जप्त केले ४०० कोटींचे हेरॉइन\nव्हायला हवी पवारांच्या जातवादी राजकारणाची चर्चा\nश्रीरामपूरमध्ये संतापाची लाट; लव्ह जिहादचे जाळे टाकून अल्पवयीन मुलीला पळवले\nधर्मांतरण करणारा अतिफ उर्फ कुणाल चौधरी उत्तर प्रदेश एटीएसला सापडला नाशिकमध्ये\nगुजरातमध्ये भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसने संयुक्तपणे मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये तब्बल ४०० कोटी रुपयांचे हेरॉइन जप्त करण्यात आले. भारताच्या जल हद्दीत सहा जणांना ताब्यात घेतले असून एक पाकिस्तानी बोट ताब्यात घेण्यात आली आहे. अधिकाऱ्यांना गस्त घालत असताना रविवारी १९ डिसेंबरच्या रात्री ही बोट गुजरात किनारपट्टीवर आढळली.\nकारवाईमध्ये ‘अल हुसैनी’ ही पाकिस्तानी मासेमारी बोट पथकाने ताब्यात घेतली. त्यावर असलेल्या सहा संशयितांना अटक कऱण्यात आली असून त्यांच्याकडून ७७ किलो हेरॉइन जप्त करण्यात आले आहे. याची किंमत तब्बल ४०० कोटी रुपये इतकी आहे. पुढील तपासासाठी ही बोट गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील जाखाऊ किनारपट्टीवर आणण्यात आली.\nगुजरात सीमेवर घुसखोरांवर करडी नजर ठेवणाऱ्या भारतीय तटरक्षक दलाच्या आणि एटीएसच्या संयुक्त मोहिमेवेळी पाकिस्तानी बोट अल हुसैनी आढळली. त्यानंतर जवानांनी तात्काळ बोटीवर कारवाई करत मुद्देमालासह ६ जणांना ताब्यात घेण्यात आले. बोटीवर असणारे सर्वजण हेरॉइनच्या तस्करीत होते.\n आता पुन्हा बडबड सुरू…\nमल्हार महोत्सव जपणार महाराष्ट्राची संस्कृती\n‘घटिया आजम खान रोड’ झाला ‘अशोक सिंघल मार्ग’\nसोने तस्करी करणाऱ्या १८ महिला विमानतळावर ताब्यात\nयापूर्वीही गुजरातमध्येच अदानी समूहाकडे मालकी असलेल्या मुंद्रा पोर्टवरुन तीन हजार किलोचे ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. अफगाणिस्तानवरुन दोन कंटेनरच्या माध्यमातून हे अमलीपदार्थ आणले होते. या कन्टेनरमधून टॅल्कम पावडर आणण्यात येत आहे, अशी कागदपत्रे दाखवण्यात आली होती.\nपूर्वीचा लेखसंजय राऊतांच्या उलट्या बोंबा\nआणि मागील लेख‘सर्व घोटाळे एकाच माळेचे मणी दिसताहेत’\nमुंबईच्या गाड्यांवर का पसरली पांढरी चादर\n…हे आहे नेताजींच्या पुतळ्याचे महत्त्व\n‘मी स्वातंत्र्याची भीक स्वीकारणार नाही, स्वातंत्र्य मिळवणार असे म्हणणाऱ्या नेताजींना नमन’\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nमुंबईच्या गाड्यांवर का पसरली पांढरी चादर\n…हे आहे नेताजींच्या पुतळ्याचे महत्त्व\n‘मी स्वातंत्र्याची भीक स्वीकारणार नाही, स्वातंत्र्य मिळवणार असे म्हणणाऱ्या नेताजींना नमन’\nनिवडणूक मतचाचण्यांनी फोडला समाजवादी पक्षाला घाम\n‘बेबी’ चित्रपटातील एंजल आता ओळखताच येणार नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.rashtrasahyadri.com/2021/10/blog-post_607.html", "date_download": "2022-01-23T21:37:12Z", "digest": "sha1:URMCND7UFMCI77AXBU2JLITD2AKOBNMJ", "length": 6012, "nlines": 85, "source_domain": "www.rashtrasahyadri.com", "title": "हवामानाची अचुक माहिती देण्यासाठी कटिबध्द - डख - rashtrasahyadri", "raw_content": "\nHome / ahmednagar / हवामानाची अचुक माहिती देण्यासाठी कटिबध्द - डख\nहवामानाची अचुक माहिती देण्यासाठी कटिबध्द - डख\nआता पाच ते साह दिवस हवामान कोरडे राहून थंडी सुटणार असून शेतकऱ्यांनी घाबरण्याचे काही कारण नाही ,सध्या पाऊस येणार नाही त्यामुळे आपण कापूस वेचणी करून घ्यावी पाऊस येणार असेल तर मी शेतकऱ्यांचा मित्र म्हणून शेतकऱ्यांचे कुठलेही नुकसान होऊ देणार नाही शेतक-याचा मुलगा म्हणुन मला बळीराजाची निश्चित जाण आहे म्हणुन शेतकरी हितासाठी हवामानाची अचुक माहिती देण्यासाठी कटिबध्द आसल्याचे प्रतिपादन हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी केले,\nढोरजळगांव ता शेवगांव येथे पंजाबराव डख यांनी सदिच्छा भेट दिली त्यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.\nपुढे बोलताना हवामान अभ्यासक पंजाबराव डख म्हणाले की ,मी एक शेतकरी आहे, हवामानाचा अभ्यास असल्यामुळे पर्यायाने शेतकर्यांचे नुकसान होऊ नये यासाठी हवामानाचा अंदाज शेतकऱ्यांना मी देत असतो त्या अनुषंगाने शेतकरीदेखील आपल्या मालाचे नुकसान होऊ नये त्यासाठी या अंदाजाप्रमाणे आपले शेतातील माल काढणे ,पेरणी करणे, हे माझ्या अंदाजानुसार ते करत आसतात, आता आठ ते दहा दिवस हवामान कोरडे राहुन थंडी पसरणार आहे, धुईचे देखील प्रमाण वाढणार आहे, माझे ���ेतकरी मित्र असल्याने वारंवार त्यांना हवामानाविषयी माहिती देत राहावं असं मला वाटतं कोणाचे नुकसान व मी होऊ देणार नाही, शेतकऱ्यांना पेरणी विषयी व विविध समस्या विषयी हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी मोलाचं मार्गदर्शन केले ,\nयावेळी संजय कोळगे, बापुसाहेब पाटेकर, देविदास पाटेकर सुधाकर लांडे,राजेंद्र देशमुख,महादेव पाटेकर,गणेश कराड,आनंता ऊर्किडे,रोहन साबळे,डॉ प्रदिप पाटेकर आकाश साबळे,गणेश जायभाये,गणेश पाटेकर, आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.\nदर्शनासाठी भाविकांच्या संख्येची मर्यादा वाढवावी : आ. राजळे\nBreaking News : सिव्हिल हॉस्पिटलच्या आयसीयू कक्षाला भीषण आग... 25 रुग्ण होरपळले..\nदडपशाही विरुद्धच्या संघर्षात मी तुमच्या बरोबर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtralokmanch.com/2021/10/30/movement-to-save-salim-ali-bird-sanctuary/", "date_download": "2022-01-23T22:11:41Z", "digest": "sha1:PPUEZI42U7SBP2UXFG2CT73AUT6JTT75", "length": 10809, "nlines": 106, "source_domain": "maharashtralokmanch.com", "title": "सालिम अली पक्षी अभयारण्य वाचविण्यासाठी आंदोलन - Maharashtra Lokmanch", "raw_content": "\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने भव्य रोजगार मेळावा संपन्न\nअनुप जलोटा, राहुल देशपांडे यांच्या गायनाने १५ व्या वसंतोत्सवाचा समारोप\nबाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त येरवडा गावात शिवसेना शाखा वार्ता फलकाचे उद्घाटन\nबाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेनेतर्फे पोलिसांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप\nनाना पटोलेंचे वक्तव्य दारुड्या गावगुंडासारखे – चंद्रकांत पाटील\nसालिम अली पक्षी अभयारण्य वाचविण्यासाठी आंदोलन\nपुणे : येरवडाभागातील अतिशय जैवविविधतेने नटलेले हरित पट्टा म्हणजे डॉ. सालिम अली पक्षी अभयारण्य आहे. त्यात सुमारे ११० विविध प्रजातीचे पक्षी या ठिकाणी येतात. डॉ. सालीम अली पक्षी अभयारण्यात स्थानिक पक्ष्यांबरोबरच परदेशी पक्ष्यांसाठी अधिवास आहे. परंतु, बेसुमार वृक्षतोड आणि कच-याचे साम्राज्य यामुळे येथील अस्तित्वच धोक्यात आले आहे. मुळा-मुठा नदीकिनारी असलेल्या डॉ. सालीम अली पक्षी अभयारण्यात अतिक्रमण करून शेकडो-हजारो ट्रक राडारोडा टाकून येथील नालाही बुजवण्यात आला आहे. यामुळे या अभयरण्याची जैवविविधता धोक्यात आल्याने याबाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी डॉ. सालीम अली पक्षी अभयारण्य बचाव समितीच्या वतीने अभयारण्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आज लाक्षणिक उपोषण करण्यात आले.\nशिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर, आमदार सुनील टिंगरे, मनसेचे गटनेते वसंत मोरे, अतिरीक्त पालिका आयुक्त कुणाल खेमणार यांनी आंदोलनकर्त्यांसमवेत अभयारण्याची पाहणी केली. अधिका-यांनी त्वरित कारवाईची पावले उचलण्याचे निर्देश दिल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, माय अर्थ फांउडेशनचे अनंत घरत, नगरसेवक बंडू तात्या गायकवाड, डॉ. सालीम अली पक्षी अभयारण्य बचाव समितीचे समीर निकम, शैलेश राजगुरू, मेघना बाफना, महेश गौडेलर, धर्मराज पाटील, प्रदीप रहेजा, बिरेन भट, राकेश जगताप, पौर्णिमा जोशी, सत्या नटराजन आदी उपस्थित होते.\nसचिन अहिर म्हणाले की, अभयारण्याच्या सीमा निश्चित करुन नाल्यातील राडारोडा काढण्यात यावा, राडारोडा टाकणाऱ्यांना केवळ नोटिसा न देता, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी त्यांनी केली. दिवाळीनंतर पुण्यातील विविध पर्यावरणाचे विषय घेऊन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याबरोबर याविषयी मुंबईत बैठक आयोजित करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी, वन विभागाचे अधिकारी, पालिका आयुक्त व पर्यावरणप्रेमी संस्था आणि आंदोलनकर्त्या समितीचे सदस्य या बैठकीमध्ये निमंत्रित असणार आहेत.\nअतिरीक्त पालिका आयुक्त कुणाल खेमणार यांनी याबाबत त्वरित कारवाई व गुन्हा दाखल करण्याचे निर्देश कनिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.\n← मराठवाडा जनविकास संघ, आदिवासी समन्वय समिती, आदिम महिला महासंघाची दिव्यांग, कामगारांसोबत दिवाळी साजरी\nविद्यार्थी, सनदी लेखापालांसाठी ‘आयसीएआय’तर्फे दोन दिवसीय बॉक्स क्रिकेट टूर्नामेंटचे उद्घाटन →\nपर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची इलेक्ट्रिक वाहन उत्पादन करणाऱ्या कंपनीस भेट\nसर्वांनी एकत्रित लढाव, हा मानस – आदित्य ठाकरे\nजनतेला उत्कृष्ट आरोग्य सेवा मिळतील याकडे लक्ष द्या – नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे लोकप्रतिनिधींना आवाहन\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने भव्य रोजगार मेळावा संपन्न\nअनुप जलोटा, राहुल देशपांडे यांच्या गायनाने १५ व्या वसंतोत्सवाचा समारोप\nबाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त येरवडा गावात शिवसेना शाखा वार्ता फलकाचे उद्घाटन\nबाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेनेतर्फे पोलिसांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप\n���ाना पटोलेंचे वक्तव्य दारुड्या गावगुंडासारखे – चंद्रकांत पाटील\nAFC Women’s Asia Cup – चीनचा इराणविरुद्ध दणकेबाज विजय\nपुणेकरांना किंचित दिलासा – रविवारी 6 हजार 299 नवीन कोरोना रुग्ण\nपद्मविभूषण पं बिरजू महाराज यांना नंदकिशोर कल्चरल सोसायटी द्वारे भावपूर्ण श्रद्धांजली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtralokmanch.com/2021/12/02/not-to-crowd-the-chaityabhoomi-prakash-ambedkars-appeal/", "date_download": "2022-01-23T22:00:20Z", "digest": "sha1:BAVKETWGFQI6AFQV7MX3YFXTGS7EPPUZ", "length": 7445, "nlines": 104, "source_domain": "maharashtralokmanch.com", "title": "चैत्यभूमीवर गर्दी न करण्याचे ऍड. प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन - Maharashtra Lokmanch", "raw_content": "\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने भव्य रोजगार मेळावा संपन्न\nअनुप जलोटा, राहुल देशपांडे यांच्या गायनाने १५ व्या वसंतोत्सवाचा समारोप\nबाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त येरवडा गावात शिवसेना शाखा वार्ता फलकाचे उद्घाटन\nबाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेनेतर्फे पोलिसांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप\nनाना पटोलेंचे वक्तव्य दारुड्या गावगुंडासारखे – चंद्रकांत पाटील\nचैत्यभूमीवर गर्दी न करण्याचे ऍड. प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन\nमुंबई : येत्या ६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी मुंबईला यावं की नाही अशी विचारणा केली जात आहे. सध्या रेल्वे पूर्णपणे चालू झालेली नाही. एसटीचा ही संप सुरू आहे. सोबतच कोरोनाच्या नव्या variant बद्दल अंदाज कोणालाही येत नाहीये. अशा परिस्थितीत आपण येणं टाळावं असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.\nऍड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणाहून बाबासाहेबांना मानवंदना देण्याचं काम करूया. सोबतच आंबेडकरवादी राजकीय पक्षालाच आम्ही तारण्याचं काम करू आणि आंबेडकरी पक्षाच्या उमेदवारालाच मतदान करु हा संकल्प सगळ्यांनी करूया. जयभीम\n← कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांनी सानुग्रह सहाय्य निधीसाठी ‘या’ संकेतस्थळावर अर्ज करावा\nआज दिवसभरात पुणे शहरात कोरोनाचे 85 नवीन रुग्ण →\nकरुणा मुंडे यांनी घेतली वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांची भेट\nकाळा बाजाराला केंद्र सरकारकडून प्रोत्साहन – वंचित बहुजन आघाडी\nवंचितकडून विधवा महिलांना मोठ्या प्रमाणावर धान्य वाटप\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने भव्य रोजगार मेळावा संपन्न\nअनुप जलोटा, राहुल देशपांडे यांच्या गायनाने १५ व्या वसंतोत्सवाचा समारोप\nबाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त येरवडा गावात शिवसेना शाखा वार्ता फलकाचे उद्घाटन\nबाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेनेतर्फे पोलिसांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप\nनाना पटोलेंचे वक्तव्य दारुड्या गावगुंडासारखे – चंद्रकांत पाटील\nAFC Women’s Asia Cup – चीनचा इराणविरुद्ध दणकेबाज विजय\nपुणेकरांना किंचित दिलासा – रविवारी 6 हजार 299 नवीन कोरोना रुग्ण\nपद्मविभूषण पं बिरजू महाराज यांना नंदकिशोर कल्चरल सोसायटी द्वारे भावपूर्ण श्रद्धांजली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"}
+{"url": "https://marathiparenting.firstcry.com/articles/pregnancy-madhe-dolya-khalil-kali-vartule-%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AF/?ref=interlink", "date_download": "2022-01-23T21:43:32Z", "digest": "sha1:CPPX5NZ3MKUNQ6OER4XFOJ2TXHINYNW2", "length": 30865, "nlines": 254, "source_domain": "marathiparenting.firstcry.com", "title": "गरोदरपणात डोळ्याखालील काळी वर्तुळे: कारणे आणि नैसर्गिक उपाय | Dark Circles in Pregnancy: Causes & Natural Treatment in Marathi", "raw_content": "\nदर महिन्याला होणारा बाळाचा विकास\nमोठी मुले (५-८ वर्षे)\nटॉईज, बुक्स अँड स्कुल\nबर्थ डे अँड गिफ्ट्स\nदर महिन्याला होणारा बाळाचा विकास\nमोठी मुले (५-८ वर्षे)\nटॉयज़, बुक्स एंड स्कूल\nबेबी गियर एंड नर्सरी\nHome गर्भारपण प्रसुतीपूर्व काळजी गरोदरपणात डोळ्याखालील काळी वर्तुळे: कारणे आणि उपाय\nगरोदरपणात डोळ्याखालील काळी वर्तुळे: कारणे आणि उपाय\nगरोदरपणात तुमच्या डोळ्याभोवती काळी वर्तुळे होऊ शकतात का\nगरोदरपणात काळी वर्तुळे कशामुळे होतात\nगरोदरपणात काळी वर्तुळे कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय\nकाळी वर्तुळे कमी करण्यासाठी मसाज\nगरोदरपणात काळी वर्तुळे कशी टाळावीत\nडॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा\nगरोदर स्त्रियांच्या चमकदार त्वचेमुळे नेहमी त्यांचे कौतुक होते. परंतु, त्यांच्या शरीरात असंख्य, अंतर्गत आणि बाह्य बदल होत असतात. डोळ्याखालची काळी वर्तुळे हा त्यापैकीच एक बदल आहे. गरोदर स्त्रियांच्या डोळ्याखाली काळी वर्तुळे येणे हे सामान्य आहे . थोडक्यात सांगायचे झाले तर, काळी वर्तुळे झोप नीट न होणे , तणाव इत्यादी मुळे दिसू लागतात. जर तुमच्या डोळ्याखाली काळी वर्तुळे दिसत अ���तील तर ती कमी करण्यासाठी काही उपाय आहेत. अधिक जाणून हा लेख संपूर्ण वाचा.\nगरोदरपणात तुमच्या डोळ्याभोवती काळी वर्तुळे होऊ शकतात का\nहोय, गर्भवती असताना तुमच्या डोळ्याखाली काळी वर्तुळे तयार होण्याची शक्यता असते. वैद्यकीयदृष्ट्या, या स्थितीला ‘मेलास्मा‘ असेही म्हटले जाते. इंग्रजीमध्ये ह्याचे वर्णन ‘प्रेग्नन्सी मास्क‘ असेही करतात. जेव्हा त्वचेतील मेलेनिन डोळ्यांच्या आजूबाजूला जमा होते तेव्हा डोळ्याखाली काळी वर्तुळे तयार होण्यास सुरुवात होते.\nगर्भवती महिलांमध्ये काळी वर्तुळे कशामुळे होतात ते बघूयात.\nगरोदरपणात काळी वर्तुळे कशामुळे होतात\nकाळी वर्तुळे तयार होण्यामागे पिग्मेंटेशन हे एक प्रमुख कारण असले तरी, त्यामागे इतरही अनेक कारणे आहेत.\n१. संप्रेरकांमुळे रक्तवाहिन्यांचा प्रसार होणे\nगर्भवती महिलेच्या शरीरात सतत संप्रेरकांच्या पातळीमध्ये चढ–उतार होत असतात. ह्याचा रक्तवाहिन्यांवर देखील परिणाम होऊ शकतो. अधिक रक्त सामावून घेण्यासाठी त्यांचा आकार वाढतो. डोळ्यांखालील त्वचा चेहऱ्याच्या इतर भागांच्या त्वचेपेक्षा खूप नाजूक आणि पातळ असते. डोळ्यांखाली पसरलेल्या रक्तवाहिन्यांमुळे तो भाग गडद होतो त्याला आपण सामान्यतः काळी वर्तुळे (डार्क सर्कल) म्हणतो.\nव्यायामामुळे शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळतो. निरोगी व्यक्तीचे रक्त लाल रंगाचे असते. कारण रक्तामध्ये मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन असतो. जेव्हा व्यायामाच्या अभावामुळे ऑक्सिजन संश्लेषण कमी होते, तेव्हा रक्ताचा रंग निळसर–काळा होतो, त्यामुळे त्वचेचे काही भाग काळसर दिसतात.\nझोपेची कमतरता किंवा अपुरी झोप हे डोळ्याखालील काळ्या वर्तुळांचे एक प्रमुख कारण आहे. अपुऱ्या झोपेमुळे त्वचेला पुनर्प्राप्त करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. यामुळे डोळ्यांवरही ताण येतो आणि डोळ्याखाली काळी वर्तुळे निर्माण होतात.\nअनेक गर्भवती महिलांमध्ये द्रव धारणा ही एक सामान्य समस्या आहे. जरी हा घटक काळी वर्तुळे तयार होण्यास कारणीभूत नसला तरी सुद्धा द्रव धारण करून ठेवल्यामुळे सूज येऊ शकते. ह्यामुळे प्रभावित भागात रक्त जमा होते. जर डोळ्याखालील भागाला सूज आली तर त्यामुळे काळी वर्तुळे तयार होऊ शकतात.\nसहसा, फक्त विश्रांती आणि चांगला आहार घेतल्यास काळी वर्तुळे कमी होऊ शकतात. परंतु, सूज जास्त प्रमाणात अ��ल्यास वैद्यकीय मदतीची गरज भासू शकते. गरोदरपणात काळी वर्तुळे दिसल्यावर लगेच डॉक्टरकडे धाव घ्यावी का तर नाही. तुम्ही ह्या काळ्या वर्तुळांची घरी काळजी घेण्यासाठी खालीलपैकी काही उपयुक्त टिप्स वापरून पाहू शकता.\nगरोदरपणात काळी वर्तुळे कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय\nगरोदर स्त्रियांच्या डोळ्याखालील काळी वर्तुळे बरी करण्यासाठी काही घरगुती उपाय खूप प्रभावी ठरू शकतात. त्यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत.\nगरोदरपणात एरेटेड ड्रिंक पिणे टाळा\nव्हिटॅमिन सी समृध्द अन्नपदार्थांची निवड करा\nताजे दुधाचे क्रीम वापरा आणि द्रुत परिणामांसाठी ते डोळ्यांखाली लावा\nबदामाचे कच्चे तेल डोळ्यांखाली लावा आणि रात्रभर तसेच राहू द्या\nपुदिन्याची पाने ठेचून घ्या, त्याचा रस काढा आणि टोमॅटोच्या रसात मिसळा. डोळ्याखालील भागासह संपूर्ण चेहऱ्यावर लावा. ५ ते ६ मिनिटांनी चेहरा धुवा\nडोळ्याखाली थंड चहाच्या पिशव्या ठेवणे देखील प्रभावी ठरू शकते\nचांगल्या दर्जाचे गुलाबपाणी हा एक प्रभावी उपाय आहे. कापूस गुलाब पाण्यात भिजवा, अतिरिक्त पाणी पिळून घ्या आणि तो कापूस डोळ्यांवर ठेवा. तुम्ही कापूस डोळ्यावर असेपर्यंत १० मिनिटांची छोटी डुलकी सुद्धा घेऊ शकता\nतणाव कमी करण्यासाठी आणि अधिक चांगल्या झोपेसाठी ध्यान करा आणि विश्रांती घ्या, व्यायाम करा.\nकाकडी किंवा कच्च्या बटाट्याचे तुकडे तुमचे डोळे थंड ठेवू शकतात आणि डोळ्याभोवतीचे रक्ताभिसरण सुद्धा सुधारू शकतात\nया घरगुती उपचारांसह, डोळ्याखालील भागातील रक्तप्रवाह सुधारण्यासाठी तुम्ही तिथे मालिश सुद्धा करू शकता.\nकाळी वर्तुळे कमी करण्यासाठी मसाज\nआधी सांगितल्याप्रमाणे, काळी वर्तुळे डोळ्याखालील भागातील रक्त प्रवाहात अडथळा निर्माण करतात. हा साधा मसाज केल्यास तुमच्या डोळ्यांच्या आसपासच्या भागात ऑक्सिजन युक्त रक्त वाहून नेण्यास तसेच काळी वर्तुळे कमी होण्यास मदत होऊ शकते. खाली मसाज कसा करावा हे दिलेले आहे.\nमालिश सुरू करण्यापूर्वी तुम्ही डोळ्यांचे क्रीम किंवा मॉइश्चरायझर लावू शकता\nतर्जनी आणि मधल्या बोटाचा वापर करून, तुमच्या डोळ्यांच्या भोवतीचा भाग हळूवारपणे टॅप करा\nडोळ्यांच्या आतील कोपऱ्यापासून सुरुवात करा. आपल्या दोन्ही हातांनी, डोळ्यांच्या बाहेरील कोपऱ्यात थांबून, आपली बोटं बाहेरच्या दिशेने नेत हळूवा���पणे मसाज करा\nअसे पुन्हा ३ ते ५ वेळा करा\nमग, तुमच्या भुवयांना संपूर्णपणे मालिश करा\nही स्टेप ३ ते ५ वेळा पुन्हा करा\nआता, भुवयांच्या सुरवातीपासून शेवटच्या टोकापर्यंत मालिश सुरू करा. डोळ्यांच्या आतील कोपऱ्यापर्यंत मालिश सुरू ठेवा, एक वर्तुळ तयार करा\nअसे आणखी ३ ते ५ वेळा पुन्हा करा\nडोळ्यांखाली त्वचा ताणू नका आणि फक्त हळुवारपणे त्या भागाची मालिश करा.\nतुमच्यापैकी काहींना हे सगळं करणे खूप अवघड वाटू शकते आणि गरोदरपणात काळी वर्तुळे टाळण्याचे मार्ग आहेत का असा प्रश्न पडू शकतो. काळी वर्तुळे टाळण्यासाठी काही मार्ग आहेत, परंतु काळी वर्तुळे कशी तयार होतात हे तुमच्या प्रवृत्तीवर अवलंबून आहे. असे असले तरी, तुम्ही ह्यापैकी काही टिप्स वापरून त्यांना प्रतिबंधित करू शकता आणि आवश्यक असल्यास वैद्यकीय मदत घेऊ शकता.\nगरोदरपणात काळी वर्तुळे कशी टाळावीत\nगरोदरपणात काळी वर्तुळे टाळण्याचे काही मार्ग आहेत. आणि ते खालीलप्रमाणे,\nनियमितपणे पाणी पीत रहा आणि आपली त्वचा सजलीत ठेवा\nतणाव कमी करण्यासाठी आणि मज्जातंतूंना आराम देण्यासाठी डोळ्यांवर थंड टॉवेल ठेवा\nझोपण्यापूर्वी डोळ्यांवर थंड काकडी आणि लिंबाचे काप ठेवा\nडोळ्यांभोवती कठोर रसायने असलेली सौंदर्यप्रसाधने किंवा क्रीम वापरू नका\nयोग्य ती काळजी घेऊनही तुम्हाला अजूनही काळी वर्तुळे येत असतील तर तुम्ही वरील लेखात दिलेले उपाय करू शकता . तथापि, काही महिलांना वैद्यकीय समस्यांमुळे काळी वर्तुळे येऊ शकतात. तुमच्या नियमित तपासणीदरम्यान तुम्हाला हि समस्या जाणवली असली तरी, डॉक्टरांचा वेळेवर सल्ला न घेतल्यास परिस्थिती आणखी बिघडू शकते. तर, आपण डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा\nडॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा\nडोळ्यांखाली काळी वर्तुळे येणे हे थायरॉईड किंवा अशक्तपणाचे लक्षण देखील असू शकते. खात्री करून घेण्यासाठी आरोग्य तपासणी करा. जर तुम्हाला ह्या काळ्या वर्तुळाचा त्रास होऊ लागला, त्वचा नाजूक आणि लालसर होत असेल किंवा रक्तस्त्राव होऊ लागला, तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.\nगरोदरपणात डोळ्याखाली काळी वर्तुळे येणे हे काही चिंतेचे कारण नाही. डोळ्याखाली काळी वर्तुळे येण्यामागे जीवनशैली आणि काही वैद्यकीय कारणे असू शकतात. व्यायामाच्या योग्य नियमांचे पालन करणे, स्वतःला सजलीत ठेवणे आणि चांगले विश्रांती घेणे ह्या नियमांचे पालन केल्यास काळी वर्तुळे लवकरच दूर होण्यास मदत होऊ शकते.\nगरोदरपणात लाळेचे प्रमाण वाढणे\nश्रीकृष्ण जन्माष्टमी २०२१: तारीख, महत्व आणि विधी\nबाळांसाठी मखाना: फायदे आणि पाककृती\nगरोदरपणाच्या ८ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन\nगरोदरपणात होणारा टॉन्सिलायटिस: कारणे, लक्षणे आणि घरगुती उपचार\nगरोदरपणाच्या १५ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड\nगरोदरपणाच्या ५ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन\nगरोदरपणात उन्हात बसणे सुरक्षित आहे का\nगरोदर स्त्रियांसाठी २० आरोग्यविषयक टिप्स\nगरोदरपणाच्या १८ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन\nगरोदरपणातील सर्दीवर परिणामकारक घरगुती उपाय\nगरोदरपणातील ट्रान्स्व्हजायनल स्कॅन (टीव्हीएस)\nगरोदरपणात होणारी सर्दी: कारणे, लक्षणे आणि उपचार\nगरोदरपणाच्या ७ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन\nगरोदरपणातील अल्ट्रासाऊंड स्कॅन - प्रकार, तयारी कशी करावी आणि बरेच काही\nगर्भधारणेदरम्यान योनिमार्गातून रक्तस्त्राव किंवा हलके डाग\nगरोदरपणाच्या ६ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन\nगरोदर असताना किंवा बाळाला स्तनपान देत असताना कोविड - १९ प्रतिबंधात्मक लस घेणे सुरक्षित आहे का\nगरोदरपणातील मानेचे दुखणे: कारणे, घरगुती उपाय आणि प्रतिबंध\nगरोदरपणात स्तनांमध्ये होणारी वेदना: कारणे, परिणाम आणि उपचार\nगरोदरपणात योनीला खाज सुटणे\nनवजात बाळांना होणारी कावीळ\nमंजिरी एन्डाईत - August 12, 2020\nIn this Articleनवजात कावीळ म्हणजे कायनवजात शिशुंमध्ये कावीळ किती सामान्य आहेनवजात शिशुंमध्ये कावीळ किती सामान्य आहेनवजात बाळांना कावीळ होण्याची कारणे काय आहेतनवजात बाळांना कावीळ होण्याची कारणे काय आहेतअकाली जन्म नवजात मुलांमध्ये कावीळ होण्याची चिन्हे आणि लक्षणे कोणती आहेतअकाली जन्म नवजात मुलांमध्ये कावीळ होण्याची चिन्हे आणि लक्षणे कोणती आहेतनिदान आणि चाचण्याजोखीम घटकनवजात मुलांमध्ये काविळीचे संभाव्य धोके आणि गुंतागुंत काय आहेतनिदान आणि चाचण्याजोखीम घटकनवजात मुलांमध्ये काविळीचे संभाव्य धोके आणि गुंतागुंत काय आहेतजन्मतः होणाऱ्या काविळीसाठी उपचारांचे पर्यायनवजात बाळाच्या काविळीसाठी घरगुती उपचारप्रतिबंधतुम्ही डॉक्टरांना कधी फोन केला पाहिजेजन्मतः होणाऱ्या काविळीसाठी उपचारांचे पर्यायनवजात बाळाच्या काव��ळीसाठी घरगुती उपचारप्रतिबंधतुम्ही डॉक्टरांना कधी फोन केला पाहिजेनिष्कर्ष तुम्ही तुमच्या नवजात बाळाच्या […]\nप्रसूतीनंतरची मालिश – एक मार्गदर्शिका\nतुमचे ४ आठवड्यांचे बाळ: विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी\nकोरोनाविषाणू विषयी असलेल्या ह्या ८ गैरसमजुतींवर विश्वास ठेवणे आणि ते पसरवणे तुम्ही थांबवले पाहिजे\nभारतामध्ये मूल दत्तक घेण्याची प्रक्रिया: नियम, प्रक्रिया आणि कायदे\nगरोदरपणातील उचकी: कारणे आणि उपाय\nमंजिरी एन्डाईत - June 23, 2021\nतुमच्या कुटुंबासोबत हा गुढीपाडवा कसा साजरा कराल\n‘ग’ अक्षरावरून मुलांची अर्थासहित १५० नावे\n१९ महिन्यांच्या बाळासाठी अन्नपदार्थ – पर्याय, आहार आणि पाककृती\nह्या संकेतस्थळावरील माहिती ही ढोबळ स्वरूपाची आहे आणि फक्त शिक्षित करण्याच्या हेतूने ती उपलब्ध आहे. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ किंवा संबंधित आरोग्य सेवा प्रदाता ह्यांच्या सल्ल्याला ती पर्यायी ठरू शकत नाही. आपणास स्वतःच्या अथवा आपल्या बाळाच्या किंवा मुलाच्या आरोग्यविषयक शंका असतील तर कृपया आपल्या वैद्यांशी संपर्क साधावा. आपण हे लक्षात घ्यावे की ह्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या संवाद प्रक्रियेला मर्यादा आहेत. तुम्हाला लागणारी मदत किंवा मिळणारा प्रतिसाद हा फक्त लेखकाकडून दिला जातो. पेरेंटिंग.फर्स्टक्राय.कॉम कुठल्याही चुका, वगळलेली माहिती किंवा कुठलेही चुकीचे भाष्य ह्यांची जबाबदारी घेत नाही. हे संकेतस्थळ वापरताना तुम्हाला सर्व अटी व शर्ती बंधनकारक आहेत असे निर्देशीत करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://todmarathi.com/tag/ncb/", "date_download": "2022-01-23T21:07:26Z", "digest": "sha1:3OJLSSQVH4LCWJCSW5FMUL3BENQGDVNH", "length": 10637, "nlines": 150, "source_domain": "todmarathi.com", "title": "NCB Archives - TOD Marathi", "raw_content": "\nनवाब मलिकांविरोधात मानहानीचा दावा दाखल; वानखेडेंच्या वडिलांकडून १.२५ कोटींची मागणी\nमुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्याविरोधात एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या वडिलांनी...\nनवाब मलिकांच्या रडारवर असलेल्या समीर वानखेडेंना मात्र काही संघटनांचा पाठिंबा\nमुंबई: एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी...\nपिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त; नवाब मलिक यांचा इशारा\nमुंबई: राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यां��ी पुन्हा एकदा एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना पुन्हा...\nएका महिलेवरील खासगी हल्ले बाळासाहेबांना पटले असते का; क्रांती रेडकरचं मुख्यमंत्र्यांना पत्र\nमुंबई: एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकरने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...\nड्रग्स प्रकरणी माझ्या जातीचा काय संबंध; समीर वानखेडेंच्या वडलांचा सवाल\nमुंबई: एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी बनावट प्रमाणपत्राद्वारे नोकरी मिळवल्याचा आरोप अल्पसंख्याक मंत्री...\nअधिकाऱ्यांना धमकावणं योग्य नाही, आरोप लागले आहेत तर एनसीबीनं चौकशी करावी; देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया\nदादरा नगर-हवेली: एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक आणि शिवसेनेचे...\nआमच्या जीवाला धोका; क्रांती रेडकरचा दावा \nमुंबई: एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर पहिल्यांदाच माध्यमांसमोर आली. तुम्हाला...\nआता दूध का दूध, पाणी का पाणी होणार; नवाब मलिकांचा इशारा\nमुंबई: एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचा जन्म दाखला आम्ही जात पडताळणी समितीसमोर देणार आहोत....\nसमीर वानखेडेंना धक्का; मुंबई सत्र न्यायालयाने याचिका फेटाळली\nमुंबई: एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना पहिला धक्का बसला आहे. प्रभाकर साईल याने केलेले...\nपंच प्रभाकर साईलने पोलखोल केल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत आक्रमक\nमुंबई: कार्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी अटकेत असलेला आर्यन खानच्या सुटकेसाठी अनेक प्रयत्न केले...\nरोहित पाटील यांच्या खांद्यावर राष्ट्रवादीकडून मोठी जबाबदारी; ‘या’ पदासाठी वर्णी लागण्याची चर्चा\nनेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती राष्ट्रीय सुट्टी म्हणून घोषित करण्याची, ममता बॅनर्जी यांची केंद्राकडे मागणी\nदेसीगर्ल प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांना कन्यारत्न, पोस्ट शेअर करत दिली गोड बातमी\nज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांचं पुण्यात निधन\nनवाब मलिकांविरोधात मानहानीचा दावा दाखल; वानखेडेंच्या वडिलांकडून १.२५ कोटींची मागणी\nतुम्ही काम नाही केलं तर तुमचं मंत्रिपद जाईल; शिवसेनेची नारायण राणेंवर टीका\nमाजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा पुत्र ED च्या रडारवर\nराज्यभरातील ५९ एसटी डेपो बंद; ऐन दिवाळीत मात्र प्रवाशांचे ��ाल\nपुण्याच्या वाडेश्वर कट्ट्यावर रंगला सर्वपक्षीय दिवाळी फराळ\nया’ पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर, 10 मार्चला होणार मतमोजणी\nमी जिवंत परतलो, मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा; पंतप्रधान मोदींचा खोचक टोला\nभाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी समिति बैठक संपन्न; साधेपणाने राहण्याचा दिला मोदींनी संदेश\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा केदारनाथ दौरा; ४०० कोटीच्या योजनांचे लोकार्पण\nकेंद्राने इंधनाचे दर कमी केले, आता राज्य सरकारचं काय \nकोण आहे हा भारतवंशीय, ज्यांच्यामुळे इंग्लंडच्या पंतप्रधानांचे पद धोक्यात आहे\nभारत २०७० पर्यंत शून्य कर्बउत्सर्जनाचे लक्ष्य गाठेल; पंतप्रधान मोदींची ग्वाही\nन्यूझीलंड कडून पराभवानंतर भारत सेमीफायनल पर्यंत जाईल का \nInd vs NZ:भारताला न्यूझीलंड विरुद्ध जिंकणं आवश्यक अन्यथा…\nपंतप्रधान नरेंद्र मोदी G20 शिखर परिषदेसाठी रोमला रवाना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://barshilive.com/independent-corona-check-up-experiment-to-barcer-mla-rajendra-rauts-demand-healthcare/", "date_download": "2022-01-23T21:02:13Z", "digest": "sha1:PFWYALAFRDVSVNC32ZJYDWVN6ZIJI56Q", "length": 8836, "nlines": 97, "source_domain": "barshilive.com", "title": "बार्शीसाठी स्वतंत्र कोरोना तपासणी प्रयोग शाळा करा- आमदार राजेंद्र राऊत यांची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी", "raw_content": "\nHome आरोग्य बार्शीसाठी स्वतंत्र कोरोना तपासणी प्रयोग शाळा करा- आमदार राजेंद्र राऊत यांची आरोग्यमंत्र्यांकडे...\nबार्शीसाठी स्वतंत्र कोरोना तपासणी प्रयोग शाळा करा- आमदार राजेंद्र राऊत यांची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी\nबार्शीसाठी स्वतंत्र कोरोना तपासणी प्रयोग शाळा करा- आमदार राजेंद्र राऊत यांची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी\nबार्शी: बार्शी शहर व तालुक्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता बार्शीत स्वतंत्र कोरोना तपासणी प्रयोगशाळेस मंजुरी मिळावी यासाठी आमदार राजेंद्र राऊत यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे मागणी केली आहे.\nआमच्या फेसबुक पेज ला लाईक करा\nसध्या कोरोना रुग्णांची तपासणीकरणेसाठी त्यांचे स्वॅब सोलापूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येतात. सोलापूर शहर व सोलापूर जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोना बाधित रुग्ण संख्येमुळे सोलापूर येथील कोरोना तपासणी प्रयोग शाळेवरजास्त प्रामाणात ताण पडत आहे. तपासणी अहवाल येण्यास विलंब होत आहे.\nसोलापूर य��थील कोरोनातपासणी प्रयोगशाळेवरील ताण कमी करण्यासाठी व रुग्णांचे अहवाल लवकर प्राप्त होणेसाठी बार्शीत स्वतंत्र कोरोना तपासणी प्रयोगशाळा झाल्यास सोलापूरचा ताण कमी होईल व त्याचा फायदा बार्शीसह माढा व करमाळा या तालुक्यास होईल असेही राऊत यांनी या निवेदनात म्हटले आहे.\nया मागणीचे निवेदन राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस व सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंदजी शंभरकर यांच्याकडे तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून आमदार राजेंद्र राऊत यांनी मागणी केली आहे. लवकरच या प्रयोगशाळेस मान्यता मिळेल अशी आशा त्यानी बोलून दाखवली.\nPrevious articleभारतमातेच्या शहीद जवानांवर सरकारी इतमामात अंत्यंस्कार;आई-वडीलांसाठी घर बांधून देण्याचे स्वप्न अर्धवटच राहिले\nNext articleवाचा; शेती, कुस्ती, सहकार, राजकारण अशा सर्वच क्षेत्रात योगदान असणारे स्व. तुकाराम (बापू) शिंदे यांचा जीवनप्रवास\nवृक्ष संवर्धन समिती च्या वतीने गच्चीवरील बाग तसेच परसबाग स्पर्धेच आयोजन\n अलीपुर रोड परिसरातून महिलेचे गंठण भरदिवसा लंपास; २ जणां विरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल\nबार्शी शेअर मार्केट घोटाळा: विशाल फटे याला 10 दिवसांची पोलीस कोठडी; वाचा सविस्तर काय घडले कोर्टात\nवैरागच्या विकासासाठी भूमकर यांच्या पाठीशी ताकद उभी करणार-रोहित पवार\nवृक्ष संवर्धन समिती च्या वतीने गच्चीवरील बाग तसेच परसबाग स्पर्धेच आयोजन\nनिमित्त बार्शीतील कथित शेअर घोटाळ्याचे : रोडपती…. करोडपती…. वाचा सविस्तर-\n अलीपुर रोड परिसरातून महिलेचे गंठण भरदिवसा लंपास; २ जणां विरुद्ध...\nसोलापुरात शेततळ्यात बुडून आईसह दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू\nवैराग मध्ये एक पतिपत्नी विजयी तर एक पतिपत्नी पराभूत\nचिंताजनक: बार्शीत तीन दिवसात २७१ नवे कोरोना रुग्ण सापडले\nराष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष काका साठेंनी झेडपीच्या आवारात लगावली एकाच्या ‘कानाखाली’ |...\nवैराग नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या निरंजन भूमकरांची एकहाती झेंडा-भाजप चार तर शिवसेना...\nबार्शी शेअर मार्केट घोटाळा: विशाल फटे याला 10 दिवसांची पोलीस कोठडी;...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://marathiparenting.firstcry.com/articles/category/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B3/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9D%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF%E0%A5%80/?amp", "date_download": "2022-01-23T22:41:20Z", "digest": "sha1:7PO3A5HLHN5EMSA6BWBCVYAYVFQLEP73", "length": 9475, "nlines": 100, "source_domain": "marathiparenting.firstcry.com", "title": "बाळाची झोप: जन्मापासून १२ व्या महिन्यापर्यंत बाळाच्या झोपेविषयी माहिती - Firstcry Parenting मराठी", "raw_content": "\nबाळाला झोपेत घाम येणे: कारणे आणि ते हाताळण्याविषयी काही टिप्स\nआपल्या बाळाला शांतपणे झोपलेले पाहणे हा एक आनंददायक अनुभव आहे. आपल्या बाळाला झोपताना किंवा इतर वेळी सुद्धा कोणतीही अस्वस्थता असेल तर बर्याच पालकांसाठी ती वेदनादायी असू शकते. तुम्ही झोपेतून जागे झाल्यावर बाळाला घाम आला आलेला पाहिल्यास तुम्हाला काय वाटेल हे चिंताजनक असू शकते, बरोबर हे चिंताजनक असू शकते, बरोबर बाळांना रात्री घाम येणे सामान्य आहे की नाही हे आपल्याला जाणून […]\nबाळ रात्री रडत असल्यास काय कराल\nबाळ होणे ही आयुष्य बदलावणारी घटना आहे. लहान बाळाला वाढवणे हे काही सोपे काम नाही ह्याची तुम्हास जाणीव असेल अशी आम्हाला खात्री आहे. तुम्हाला बाळाला दूध देण्याचे वेळापत्रक, आवश्यकतेनुसार झोप आणि लसीकरणाच्या वेळापत्रक इत्यादी गोष्टी हाताळाव्या लागतात, परंतु त्यासोबत आणखी एक गोष्ट हाताळावी लागते आणि ती म्हणजे आपल्या बाळाला रडणे. सुरुवातीला बाळ त्याच्या गरजांसाठी रडण्याद्वारेच […]\nबाळाला गुंडाळणे – योग्य पद्धतीने ते केव्हा आणि कसे करावे\nबाळाला गुंडाळणे ही बाळासाठी अत्यंत फायदेशीर कृती म्हणून ओळखले जाते. तथापि, नीट न केल्यास ती धोकादायक ठरू शकते. साधारणतः, एक महिन्यापेक्षा कमी वयाच्या बाळाला गुंडाळले जाते. त्यापेक्षा जास्त वय असलेल्या बाळांना गुंडाळल्यास, बाळाच्या हालचालींवर आणि बाळाच्या वाढीत अडचण येऊ शकते. बाळाला गुंडाळणे (स्वैडलिंग) म्हणजे काय बाळ उबदार आणि आरामदायक राहण्यासाठी बाळाला ब्लँकेटमध्ये गुंडाळून शांत करण्याचे […]\nबाळांसाठी झोपताना उशी वापरावी का\nतुम्ही स्वतः मऊ आणि उबदार उशीवर झोपताना आपल्या बाळालाही उशी देऊन त्याला सुद्धा आराम मिळावा असे तुम्हाला वाटेल. उशीमुळे आरामदायक वाटते, झोपेची स्थिती सुधारण्यास मदत होते आणि झोप सुद्धा छान लागते. परंतु तुमच्या लहान बाळासाठी उशी वापरणे मूर्खपणाचे ठरू शकते. कारण उशी वापरणे तुमच्या बाळासाठी धोकादायक असू शकते. म्हणूनच, जर बाळाला उशी आवश्यक आहे का\nबाळाला रात्री कसे झोपवावे\nबाळांचे झोपण्याचे रुटीन असे असते की रात्री अगदी विचित्र वेळेला त्यांना जाग येते. जर तुम्ही नुकत्याच आई झालेल्या असाल तर तुम्हाला झोप मिळणार नाही. बाळ काही महिन्यांचे झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या बाळाच्या झोपेचा पॅटर्न लक्षात येईल आणि तुम्ही बाळाला रात्री जास्त वेळ झोपण्यास मदत करू शकाल आणि तुमची झोप न मिळण्यापासून सुटका होईल. तुमचे बाळ रात्रीचे […]\nएसआयडीएस (SIDS) आणि बाळाला झोपवताना घ्यावयाची काळजी\nप्रत्येक आई आपल्या बाळाला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करत असते. अगदी साध्या साध्या वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा नवजात बाळासाठी धोका निर्माण करू शकतात. बाळाच्या सुरक्षिततेविषयी असाच एक प्रश्न म्हणजे SIDS. SIDS विषयी सत्यता जाणून घेण्यासाठी हा लेख नक्की वाचा, त्यामुळे तुम्हाला SIDS ची कारणे माहित होतील आणि तो टाळण्यासाठी मदत होईल. SIDS काय आहे\nदर महिन्याला होणारा बाळाचा विकास\nमोठी मुले (५-८ वर्षे)\nटॉईज, बुक्स अँड स्कुल\nबर्थ डे अँड गिफ्ट्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://tarunbharat.com/dailynews/891554", "date_download": "2022-01-23T20:51:40Z", "digest": "sha1:LIW7D2J7ERNRWJP4C7ZNKRDYEY66XNDL", "length": 7208, "nlines": 127, "source_domain": "tarunbharat.com", "title": "काँग्रेसच्या कोषाध्यक्षपदासाठी ‘ही’ नावे चर्चेत – तरुण भारत", "raw_content": "\nसत्संगती ही पाप, ताप व दैन्य दूर करते\nकाँग्रेसच्या कोषाध्यक्षपदासाठी ‘ही’ नावे चर्चेत\nकाँग्रेसच्या कोषाध्यक्षपदासाठी ‘ही’ नावे चर्चेत\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली :\nकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार अहमद पटेल यांच्या निधनाने पक्षाचे कोषाध्यक्षपद रिक्त झाले असून, नवीन कोषाध्यक्षपदासाठी चार दिग्गजांची नावे समोर आली आहेत. काही महिन्यातच पश्चिम बंगालसह पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यामुळे पक्षाला लवकरच नवीन खजिनदार नेमावा लागणार आहे.\nकोषाध्यक्षपदासाठी पक्षांतर्गत चार विश्वासू आणि दिग्गज नेत्यांची नावे समोर येत आहेत. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ, ज्येष्ठ नेते केसी वेणुगोपाल आणि मिलिंद देवरा आघाडीवर आहेत. मात्र, गेहलोत राजस्थानची सत्ता सोडणार नाहीत, अशी शक्यता आहे.\nकमलनाथ किंवा वेणुगोपाल यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात आली आहे. मात्र, मध्यप्रदेशात काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांनी कमलनाथ यांच्या सहभागाची तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. केसी वेणुगोपाल हे सध्या पक्��ाचे जनरल सेक्रेटरी आहेत. ते राहुल गांधींचे विश्वासू असल्याने पक्ष ही जबाबदारी त्यांच्यावरही सोपवू शकतो.\nआजचे भविष्य शुक्रवार दि. 27 नोव्हेंबर 2020\nइक्विटी म्युच्युअल फंडात 3 हजार कोटीची भर\nआफ्रिका-लॅटिन अमेरिका : नवी कोरोना केंद्रे\nभारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर मोदींनी बोलावली सर्वपक्षीय बैठक\nएनपीआर बैठकीला ममतांचा नकार\nआई अखेर आईच असते…\nबा विठ्ठला.. महाराष्ट्राला कोरोनामुक्त कर\nपरिवहनला राज्य सरकारची मदत\nकुंभारजुवाचे माजी सरपंच सुरेंद्र नाईक गोवा टीएमसीत दाखल\nकोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे राज्यात नवी नियमावली जारी\nनिपाणीनजीक अपघातात कारचा चक्काचूर\nभाजपच्या बालेकिल्ल्यात रंगतदार लढत\nकर्मवीरांच्या विचारांचा आधारवड हरपला : विश्वजीत कदम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://tarunbharat.com/dailynews/961943", "date_download": "2022-01-23T21:44:37Z", "digest": "sha1:NGY3VNE2UE2QWQI3AOAO3BEDSTTOETTZ", "length": 8413, "nlines": 128, "source_domain": "tarunbharat.com", "title": "बसमधून नियमबाह्य कामगारांची वाहतूक; ‘इंडिया गारमेंट’ला ३० हजारांचा दंड – तरुण भारत", "raw_content": "\nसत्संगती ही पाप, ताप व दैन्य दूर करते\nबसमधून नियमबाह्य कामगारांची वाहतूक; ‘इंडिया गारमेंट’ला ३० हजारांचा दंड\nबसमधून नियमबाह्य कामगारांची वाहतूक; ‘इंडिया गारमेंट’ला ३० हजारांचा दंड\nकोरोना काळात शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करून कंपनीच्या कामगारांची बसमधून गर्दीने व नियमबाह्य वाहतूक करणाऱ्या कुपवाड एमआयडीसीतील इंडिया गारमेंट या कंपनीला शुक्रवारी तब्बल ३० हजाराचा दंड ठोठावण्यात आला.\nकुपवाड महापालिका प्रशासन आणि कुपवाड पोलिसांच्या पथकाने तपासणी करून संयुक्तरित्या ही कारवाई केली. कंपनीच्या बसमध्ये नियमापेक्षा जादा कामगारांची वाहतूक करताना आढळून आल्याने कंपनीकडून ३० हजाराचा दंड वसूल करण्यात आला, अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक निरज उबाळे व सहाय्यक आयुक्त दत्तात्रय गायकवाड यांनी दिली.\nवाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमिवर शासनाने कड़क निर्बंध लादले आहेत. त्यानुसार महापालिका प्रशासन व कुपवाड पोलिसांच्या संयुक्त पथकाने येथील सोसायटी चौकात नाकाबंदी केली आहे. दररोज वाहनचालक व पादचारी यांची तपासणी सुरू होती. यावेळी कुपवाड एमआयडीसीतील इंडिया गारमेंट कंपनीची कामगार वाहतूक करणारी बस आली.\nया बसची तपासणी करताना बसमध्ये नियमबाह्य कामगारांची संख्या आढळून आली. कंपनीच्या बसचालकाने कोरोना कालावधीत शासनाने दिलेल्या आदेशाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले.पोलिस व महापालिका प्रशासनाने कंपनीच्या बसचालकाला ३० हजार रुपयांचा दंड करून तो वसूल केला. या कारवाईत महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक, समन्वयक, मुकादम व पोलिस कर्मचारी सहभागी होते.\nधोका वाढला : नागपूरमध्ये दिवसभरात 6,489 नवे कोरोनाग्रस्त\nकोल्हापुरात कोरोनाने महिलेसह दोघांचा मृत्यू, आज २७७ नवे रुग्ण\nमिरज-मालगांव रस्त्यावर 20 ते 25 भटक्या कुत्र्यांचा बालिकेवर हल्ला\nमिरजेच्या संगीत महोत्सवांचे ‘सीमोल्लंघन’\nUPSC परीक्षेत इस्लामपूरच्या निमिष पाटीलचे यश\nसांगली : ताकारी योजनेची विकासकामे ठप्प\nसांगली जिल्हा अंतर्गत २९१ पोलिसांच्या बदल्या\nसांगली : मिरजेतील सहा अट्टल गुन्हेगारांना लागणार मोक्का\nNDRF चे ट्विटर अकाऊंट हॅक\nमेदवेदेव्ह, सबालेंका, कॉलिन्स चौथ्या फेरीत\nमुंबईत भीषण आग; 6 जणांचा होरपळून मृत्यू\nयंदाच्या आयपीएलसाठी प्रँचायझींची मुंबई-पुण्याला पसंती\nजुन्या धारवाड रोडवरील उड्डाणपूल समस्यांच्या गर्तेत\nतरूण भारत आजरा कार्यालय वर्धापनदिनानिमित्त मान्यवरांकडून शुभेच्छा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/151428/noodles-marketed-online-directly-and-samsung-facts/", "date_download": "2022-01-23T21:07:44Z", "digest": "sha1:QT4HGR4MCSGWV6C3VEJBN7KXPYRL2TBT", "length": 16630, "nlines": 85, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " ' नूडल्सची विक्री ते थेट गुगलशी पंगा; सॅमसंगच्या या गोष्टी तुम्हाला माहीतच नसतील!", "raw_content": "\nनूडल्सची विक्री ते थेट गुगलशी पंगा; सॅमसंगच्या या गोष्टी तुम्हाला माहीतच नसतील\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |टेलिग्राम \nव्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल\nप्रत्येकाच्या खिशात अगदी हमखास असणाऱ्या, मोबाईलफोन कंपन्यांमधील काही नावं अगदी सहजपणे तोंडावर येतात. एमआय, वनप्लस, ओप्पो, विवो, अॅपल, एलजी अशा कंपन्यांच्या नावांसह सॅमसंग हे नाव सुद्धा अगदी लीलया या यादीत येऊन बसतं.\nकेवळ मोबाईलच नव्हे, तर टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, लॅपटॉप्स, या आणि अशा अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदी-विक्रीत सॅमसंग हे नाव अगदी नियमितपणे कानावर पडतं, पण या सॅमसंगबद्दलच्या अशाही काही बाबी आहेत, ज्या सहसा माहित नसता��.\nआमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :\nसॅमसंग एक उत्तम इलेक्ट्रॉनिक कंपनी म्हणून सगळ्यांनाच ठाऊक आहे, मात्र या गोष्टी जाणून घेतल्यावर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. नेमकी काय आहेत, सॅमसंगची ही सिक्रेट्स काय आहेत या सहजरित्या कानावर न पडणाऱ्या बाबी… चला आज जाणून घेऊया.\n१ सॅमसंग म्हणजे थ्री स्टार्स\nबऱ्याचदा आपल्याला कंपनीचं किंवा ब्रँडचं नाव ठाऊक असतं, मात्र या नावाचा अर्थ किंवा नावामागची कथा अजिबातच माहित नसते. अशीच काहीशी बाब सॅमसंगच्या बाबतीत सुद्धा आहे. कंपनीची निर्मिती करणारा Lee Byung-chul याला कंपनी भविष्यात मोठी मजल मारेल याविषयी खात्री होती.\nम्हणूनच त्याने कंपनीचं नाव ‘थ्री स्टार्स’ असा अर्थ असणाऱ्या शब्दावरून ठेवलं होतं. एवढंच नाही, तर सॅमसंगच्या लोगोमध्ये दिसणारा निळा लंबगोल, म्हणजे दुसरं-तिसरं काही नसून, ब्रह्मांड आहे. म्हणूनच सॅमसंगच्या लोगोमध्ये हा अशा प्रकारचा लंबगोल वापरण्यात आला होता.\n२. अगदी आयफोनमध्ये सुद्धा ‘सॅमसंग’ आहे…\nवाचून चक्रावून गेलात ना हो, पण हे सत्य आहे. सॅमसंग ही काही फक्त मोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू बनवणारी कंपनी नाही. कोरियामध्ये तर सॅमसंगचा आवाका फारच मोठा आहे.\nसॅमसंग टॉवर पॅलेस, सॅमसंग मेडिकल सेंटर, महाविद्यालयं अशा प्रकारच्या अनेक क्षेत्रात सॅमसंग हे नाव दिमाखात घेतलं जातं. जगातील सगळ्यात उंच असणारी इमारत, म्हणजेच बुर्ज खलिफा हीदेखील सॅमसंग सी अँड टी कॉर्पोरेशनने बांधली आहे.\nमग आता तुम्ही म्हणाल, याचा आयफोनशी काय संबंध थांबा की मंडळी, तेही सांगतोय. इलेक्ट्रॉनिकच्या विश्वात सुद्धा निराळी छाप पाडणारी सॅमसंग, गॅजेट्ससाठी लागणारं हार्डवेअर सुद्धा तयार करते. मोबाईलसाठी लागणाऱ्या प्रोसेसर चिप्स असोत किंवा रॅम, मोबाईलमधील इतर छोटेमोठे पार्टस असोत, किंवा थेट मोबाईलची स्क्रीन; अनेक कंपन्या चक्क सॅमसंगचं हार्डवेअर वापरतात.\nछोट्यात छोट्या ब्रँडपासून आयफोनपर्यंत कुठलंही गॅजेट तुम्ही वापरत असाल, तर त्यात सॅमसंगचं अस्तित्व असणार हे नक्की\n३. पहिला मान सॅमसंगचा…\nनुकतेच सॅमसंगने फोल्ड होऊ शकतील, असे मोबाईल्स बनवले आहेत, हे तर तुम्हाला माहित असेलच. जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी त्याच्या जाहिराती तुम्ही पाहत असाल. पहिल्यांदाच अशाप्रकारचा फोन बनवणारी सॅमसंग ही पहिलीच कंपनी आहे. त्याआधी मोबाईलच्या कर्व्ह्ड स्क्रीन तयार करण्यात सुद्धा सॅमसंगने पहिला नंबर लावला होता.\nसीडीएमए सेल्युलर सिस्टिम, डिजिटल टीव्ही, पहिला एमपीथ्री कॅमेरा फोन, १० मेगापिक्सेल इनबिल्ट कॅमेरा असणारा पहिला फोन अशा अनेक नवीन शोधांचं श्रेय सुद्धा सॅमसंगला जातं.\n४. किराणा आणि नूडल्सचं दुकान…\nसॅमसंग म्हटलं की स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक गोष्टीच आठवतात. मात्र हीच सॅमसंग कंपनी चक्क नूडल्स आणि किराणा विकणारं दुकान म्हणून सुरु झाली होती.\nसुकवलेले मासे, पिठं, भाज्या अशा किराणा सामानासह, स्वतःचे नूडल्स सुद्धा सॅमसंग बनवत असे. अर्थात या सामानाची निर्यात करण्याचा व्यवसाय केला जात असे. म्हणजेच, सॅमसंगची सुरुवातच मोठ्या महत्वाकांक्षेसह आणि मोठ्या प्रमाणावर झाली आहे असं म्हणायला हवं.\nहळू हळू साखर आणि कापडउद्योगांसारख्या व्यवसायात सुद्धा सॅमसंगने शिरकाव केला. १९३८ साली उदयास आलेली सॅमसंग दिवसेंदिवस मोठी होत होती.\nअखेरीस १९६९ मध्ये, आज ज्या इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात मोठ्या दिमाखात पाय रोवून उभे आहेत, त्या इलेक्टोनिक क्षेत्रात सॅमसंगने पहिलं पाऊल ठेवलं. याच प्रवासातून मग पुढे मोबाईल आणि स्मार्टफोन्सचा जन्म झाला.\n जाणून घ्या, “फुल-पेज” स्क्रिनशॉट काढण्याच्या सोप्या स्टेप्स..\nआयफोनला टक्कर देणारी ‘ब्लॅकबेरी’ दिवाळखोरीपर्यंत कशी काय पोहोचली\n५. गुगलला टक्कर देण्याची होती संधी…\nआज स्मार्टफोनला जितकं महत्त्व आहे तितकंच, किंबहुना काहीसं अधिक महत्त्व आहे ते अँड्रॉइडचं प्रत्येकच स्मार्टफोन आणि स्मार्ट टीव्हीमध्ये अगदी सर्रास दिसणारी ऑपरेटिंग सिस्टिम म्हणजे अँड्रॉइड. या अँड्रॉइडवर आणि पर्यायाने अवघ्या स्मार्टफोन विश्वावर सध्या गुगलची हुकूमत आहे.\n२००५ साली अँड्रॉइडवर हक्क प्रस्थापित करून गुगलने क्रांती घडवून आणली असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही.\nअँड्रॉइड हा त्यावेळी एक स्टार्टअप होता आणि त्यांना आर्थिक साहाय्याची गुंतवणूकदारांची आवश्यकता होती. अर्थात, या यादीत कोरियन कंपनी असणाऱ्या सॅमसंगचा समावेश होता. सॅमसंगने मात्र या गुंतवणुकीला साफ नकार दिला. ही संधी गुगलने मात्र सोडली नाही.\nअँड्रॉइड हा आजच्या सर्वाधिक स्मार्टफोनमधील अविभाज्य भाग झालाय. स्मार्टफोन्स बनवण्याच्या बा��तीत सॅमसंग ही जगातील सर्वाधिक मोठी कंपनी आहे.\nयाच स्मार्टफोन्सचा आत्मा असणारा अँड्रॉइडसुद्धा सॅमसंगच्या मालकीचा असता, तर आज स्मार्टफोन जगतात सॅमसंगची किंमत काय असती, याचा केवळ विचारच केलेला बरा गुगलला टक्कर देण्याची नामी संधी सॅमसंगकडे होती, पण त्यांनी ती गमावली असं म्हणायला हवं.\nआमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :\nव्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल\nइनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप\nआता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi\nInMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर इंस्टाग्राम | टेलिग्राम \n← अख्खा इस्लाम धर्म विरुद्ध एकटी मुस्लिम महिला : एक थरारक युद्ध\n यातला फरक लक्षात घेतला तर आरोग्यासाठी उपयोग करून घेता येईल →\nह्या आफ्रिकन जमातीतील मुले ऑलम्पिकमध्ये भारताकडून खेळतील.. पण त्याचं वास्तव दुखःद आहे\nपोलिस चांगले की वाईट या चर्चेआधी ह्या अधिकाऱ्याची कामगिरी वाचा, आणि मग बोला\nभिंतींना येणाऱ्या बुरशीपासून सुटका हवी असल्यास हे घरगुती उपाय करून बघाच\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/131299/sadaf-kanwal-pakistan-actress-trolled-on-her-statement/", "date_download": "2022-01-23T21:42:35Z", "digest": "sha1:UO7QO7OG2ONTAIWZHYTT2XENBOJL5KFP", "length": 12943, "nlines": 69, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " ' \"नवऱ्याच्या चपला उचलणे\" हीच इस्लाम संस्कृती, पाकिस्तानी अभिनेत्रीचा अजब दावा!", "raw_content": "\n“नवऱ्याच्या चपला उचलणे” हीच इस्लाम संस्कृती, पाकिस्तानी अभिनेत्रीचा अजब दावा\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nमीराबाई चानूने ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकून भारतच खातं उघडून देशाचं नाव तर मोठं केलेच त्याहूनही एका महिलेने ही कामगिरी केली याचे कौतुक संपूर्ण भारतीयांना आहे. चानू जिंकते तोवर महिला हॉकी संघाने देखील सामना जिंकून चार चांद लावले.\nआज भारतीय महिला ‘चूल आणि मुलं’ यापलीकडे जाऊन अनेक क्षेत्रात आपला ठसा उमटवताना दिसून येतात. अगदी खेडोपाड्यातल्या स्त्रिया देखील आज पुरुषांच्या बरोबरीने शिकून आर्थिकरित्या सक्षम होताना दिसून येत आहे.\nस्त्री म्हंटल की कमजोर किंवा तिला हवी तशी आपल्या स्वार्थासाठी वापरू शकतो या मानसकितेमुळे पिढ्यानपिढ्या आपण स्त्रियांवर अत्याचार करत आलो आहोत. बालविवाह, सती प्रथा यासारख्या अनिष्ट रूढी केवळ स्त्रियांवर लादून पुरुषीप्रधान संस्कृतीने कायमच अन्याय केलेला दिसून आला आहे.\nआज असं कोणतंच क्षेत्र नाही जिथे स्त्रिया नाहीत अगदी बस चालकापासून ते वैमानिकापर्यंत प्रत्येक छोट्या मोठ्या कामात स्त्रियांचा सहभाग दिसून येतो. दरवर्षी महाराष्ट्रात दहावी बारावीच्या निकालात मुलीचं बाजी मारताना दिसून येतात.\nआज घरात दोघेही कमावते असल्याने स्त्रियांच्या बरोबरीने पुरुष देखील घरकामात मदत करतात, मात्र आजही आपल्या सख्ख्या शेजारी असणाऱ्या देशात मात्र नवऱ्याचे चप्पल कपडे उचलणे ही आपली संस्कृती आहे असे म्हणणारे पुरुष नव्हे तर चक्क एक स्त्री आहे.\nपाकिस्तानी मॉडेल अभिनेत्री सदफ कनाल हिने नुकतंच एका पाकिस्तानी चॅनेलला दिलेल्या मुलाखतीती एकूणच फेमिनिझम या लाडक्या विषयावर मुक्ताफळे उधळली आहेत. ज्यात ती असं म्हणाली कि ‘आपल्या पती विषयी आपल्याला सर्व माहित असायला हवे, त्याच्या खाण्यायपिण्याच्या सवयी, त्यांचे कपडे आणि चप्पल उचलणे हीच तर संस्कृती आहे, आणि या गोष्टी तर केल्याचं पाहिजेत कारण आपण पत्नी आहोत म्हणून..आणि या सर्व गोष्टी बघूनच मी लहानाची मोठी झाली आहे’.\nसदफने केलेल्या या अशा वक्त्याववरुन तिच्याच देशातील लोक आज तिला ट्रोल करत आहेत. पितृसत्ताक संस्कृती आणि फेमिनिझम यावरून लोक तिच्यावर टीका करत आहेत. चला तर मग बघुयात लोक काय प्रतिक्रिया देत आहेत…\nया व्यक्तीने तर थेट तिच्या मुलाखतीचा व्हिडिओ शेअर करत तिच्यावर टीका देखील केली. फेमिनिझम म्हणजे नवऱ्याची काळजी घेणे त्याचा आदर करणे असं म्हणत तिला टॅग केले आहे.\nइस्लाम संस्कृतीची उदाहरणे देणारी ही अभिनेत्री एकीकडे सिनेमात मुजरा करतेय जे इस्लामच्या विरोधात आहेत, असं काहीस म्हणणं या व्यक्तीचे असावे. संस्कृतीचे गोडवे गाणारी ही अभिनेत्री इस्लामचे बाकीचे नियम विसरले असेल म्हणून अशी टीका केली असेल.\nहे ही वाचा – “मी ‘हॉट’ सीन्स देते, हे बॉयफ्रेन्डला सांगत नाही”, या ���भिनेत्रीचा धक्कादायक खुलासा\nएखाद्या महिलेने महिलांविरुद्ध वक्तव्य केल्यास साहजिकच महिला तिला विरोध करणारच पण पुरुष मात्र तिच्या बाजूने आहेत हे या ट्विट वरून लक्षात येत आहे.\nमुघले आझमच व्हायरल होणारे हे मजेशीर मिम या अभिनेत्रीच्या वक्तव्यवरुन सुद्धा शेअर केले जात आहे.\nसदफला नवऱ्याचे सॉक्स माहिती आहेत पण त्याला आधी सुद्धा बायको होती हे माहित नाही का अशी कोपरखळी देखील मारली आहे,\nएकूणच रंगलेल्या चर्चेवर या व्यक्तीने आपल्या मुख्यमंत्र्यांसारखं वक्तव्य करून ही चर्चा संपवा असाच सल्ला दिला आहे.\nआज आपल्या देशात स्वरा भास्कर, कंगना राणावत सारख्या अभिनेत्री फेमिनिज्म विषय आला की आपली मत रोखठोकपणे मांडत असतात. मात्र देशावर ओढवलेल्या परिस्थितीवर स्वतः कितपत त्यात लक्ष देतात\nज्या देशाच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले आहे, दहशतवादाने पोखरले आहे यासारख्या गंभीर समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.एकीकडे सौदीसारख्या देशात स्त्रियांच्या बाबतीतले कायदे हळूहळू शिथिल करत आहेत तर आपल्या सख्ख्या शेजाऱ्यांना कधी कळणार केवळ धर्मामुळे देशाच्या सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक परिस्थिती कोणतेच बदल घडून येत नाही हे बहुदा त्यांच्या लक्षातच येत नाही.\nइनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप\nआता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \n← गप्प रहा पण चेष्टा नको, कोव्हीड-बॅच म्हणून नका हिणवू; केलाय सवाल विद्यार्थ्याने\nप्रेक्षकांनी पाठ फिरवल्यावर ‘झी’चे उघडले डोळे श्रावणी सोमवारपासून ‘सुधारण्याचा’ मुहूर्त →\nभारतात या देवळांमध्ये चक्क केली जाते ‘राक्षसांची’ पूजा – वाचा एक ‘अजब’ सत्य\nया कलाकारांनी “हे” चित्रपट नाकारल्याचे परिणाम, आपल्याला यश-अपयशाबद्दल मोठा धडा शिकवतात\nदिवसातून तीनदा बिर्याणी खाऊनही ह्या हैद्राबादी पठ्ठ्याने वजन कमी केलंय \nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mahindratractor.com/marathi/tractors/mahindra-novo-655-di", "date_download": "2022-01-23T21:25:35Z", "digest": "sha1:6QUS7M3RBP7YJ4GB7GWXXQB2J5XDVZMI", "length": 36505, "nlines": 338, "source_domain": "www.mahindratractor.com", "title": "Mahindra Arjun 655 Tractor | Mahindra Novo 655 Di | Mahindra 655 HP", "raw_content": "\nमहिंद्रा युवराज 215 NXT\nमहिंद्रा जिवो 225 DI\nमहिंद्रा जिवो 225 DI 4WD\nमहिंद्रा जिवो 305DI 4WD\nमहिंद्रा जिवो 245 वाइनयार्ड\nमहिंद्रा जिवो 245 DI 4WD\nमहिंद्रा 255 DI पावर प्लस\nमहिंद्रा युवो 275 DI\nमहिंद्रा 275 DI ECO\nमहिंद्रा 265 DI पावर प्लस\nमहिंद्रा जीवो 365 DI 4WD\nमहिंद्रा 275 DI XP प्लस\nमहिंद्रा 275 DI SP प्लस\nमहिंद्रा युवो TECH + 275\nमहिंद्रा 275 DI TU\nमहिंद्रा 275 TU XP प्लस\nमहिंद्रा 275 DI TU SP प्लस\nमहिंद्रा युवो 415 DI\nमहिन्द्रा युवो TECH + 405\nमहिंद्रा 415 DI SP प्लस\nमहिन्द्रा युवो TECH + 415\nमहिंद्रा 415 DI XP प्लस\nमहिंद्रा 475 DI SP प्लस\nमहिंद्रा 475 DI XP प्लस\nमहिन्द्रा युवो TECH + 475\nमहिंद्रा युवो 575 DI\nमहिंद्रा युवो 575 DI 4WD\nमहिन्द्रा युवो TECH + 575\nमहिंद्रा 575 DI XP प्लस\nमहिंद्रा 575 DI SP प्लस\nमहिंद्रा 585 DI XP प्लस\nअर्जुन नोवो 605 DI-MS\nमहिंद्रा युवो 585 MAT\nमहिन्द्रा युवो TECH + 585\nमहिंद्रा अर्जुन ULTRA -1 555 DI\nअर्जुन नोवो 605 DI-PS\nअर्जुन नोवो 605 DI-i\nअर्जुन नोवो 605 DI–i-4WD\nमहिंद्रा अर्जुन नोवो ULTRA 1 605 DI\nमहिंद्रा नोवो 655 DI\nमहिंद्रा नोवो 755 DI\nमहिंद्रा वॉक-बिहाइंड राईस ट्रान्सप्लांटर MP461\nमहिंद्रा प्लान्टिंग मास्टर पॅडी 4RO\nमहिंद्रा हार्वेस्टमास्टर H12 4WD\nमहिंद्रा हार्वेस्टमास्टर H12 2WD\nफ्रंट एंड लोडर 13 एफएक्स\nफ्रंट एंड लोडर 9.5 एफएक्स\nफ्रंट एंड लोडर 10.2 एफएक्स\nमहिंद्रा युवराज 215 NXT\nमहिंद्रा जिवो 225 DI\nमहिंद्रा जिवो 225 DI 4WD\nमहिंद्रा जिवो 245 DI 4WD\nमहिंद्रा जिवो 245 वाइनयार्ड\nमहिंद्रा जिवो 305DI 4WD\nमहिंद्रा 255 DI पावर प्लस\nमहिंद्रा युवो 275 DI\nमहिंद्रा 275 DI ECO\nमहिंद्रा 265 DI पावर प्लस\nमहिंद्रा जीवो 365 DI 4WD\nमहिंद्रा 275 DI XP प्लस\nमहिंद्रा 275 DI SP प्लस\nमहिंद्रा युवो TECH + 275\nमहिंद्रा 275 DI TU\nमहिंद्रा 275 TU XP प्लस\nमहिंद्रा 275 DI TU SP प्लस\nमहिंद्रा युवो 415 DI\nमहिन्द्रा युवो TECH + 405\nमहिंद्रा 415 DI SP प्लस\nमहिंद्रा युवो 475 DI\nमहिन्द्रा युवो TECH + 475\nमहिंद्रा 415 DI XP प्लस\nमहिंद्रा 475 DI SP प्लस\nमहिंद्रा 475 DI XP प्लस\nमहिंद्रा युवो 575 DI\nमहिंद्रा युवो 575 DI 4WD\nमहिन्द्रा युवो TECH + 575\nमहिंद्रा 575 DI XP प्लस\nमहिंद्रा 575 DI SP प्लस\nमहिंद्रा 585 DI XP प्लस\nमहिन्द्रा युवो TECH + 585\nअर्जुन नोवो 605 DI-MS\nमहिंद्रा युवो 585 MAT\nमहिंद्रा अर्जुन ULTRA -1 555 DI\nअर्जुन नोवो 605 DI-PS\nअर्जुन नोवो 605 DI-i\nअर्जुन नोवो 605 DI–i-4WD\nमहिंद्रा अर्जुन नोवो ULTRA 1 605 DI\nमहिंद्रा नोवो 655 DI\nमहिंद्रा नोवो 755 DI\nमहिंद्रा वॉक-बिहाइंड राईस ट्रान्सप्लांटर MP461\nमहि��द्रा प्लान्टिंग मास्टर पॅडी 4RO\nमहिंद्रा हार्वेस्टमास्टर H12 4WD\nमहिंद्रा हार्वेस्टमास्टर H12 2WD\nफ्रंट एंड लोडर 13 एफएक्स\nफ्रंट एंड लोडर 9.5 एफएक्स\nफ्रंट एंड लोडर 10.2 एफएक्स\nनिवडा * उत्पादन चौकशी\nमहिंद्रा नोव्हो 655 DI\n47.8 kW (64.1 HP) वरील ट्रॅक्टर मालिका वरील महिंद्रा नोवो सादर करीत आहोत. महिंद्रा नोव्हो 655 DI, मध्ये एक शक्तिशाली इंजिन आहे जे जास्तीत जास्त पीटीओ शक्ती हार्ड व चिकट मातीच्या परिस्थितीत अवजड उपकरणे सांभाळते. यात मोठ्या आकाराच्या एअर क्लीनरसह कार्यक्षम शीतकरण प्रणाली आहे. रेडिएटर जे कमी करणे कमी करते आणि नॉन-स्टॉप कामकाजाचे तास देते.\nमहिंद्रा नोव्होच्या एकाधिक वेगळ्या पर्यायांमुळे वापरकर्त्याला उपलब्ध 30 वेगांची निवड करण्याची परवानगी मिळते जे उत्पादकता आणि ऑपरेशनच्या वेळेवर पूर्ण नियंत्रण ठेवेल. त्याचा फॉरवर्ड रिव्हर्स शटल शिफ्ट लीव्हर द्रुत रिव्हर्सला परवानगी देतो जो हार्वेस्टर, डोजिंग अँप्लिकेशनमध्ये खूप उपयुक्त आहे. याचा मोठा आकाराचा क्लच कमी निसरडेपणा आणि दीर्घ आयुष्य सुनिश्चित करते. PTOमध्ये ते निवडण्यासाठी 3 वेग आहे ज्यामधून पॉवर हरोमध्ये उपयुक्त आहे, मल्चर अनुप्रयोगांची उच्च लिफ्ट क्षमता हे अवजड अवजारासाठी योग्य आहे आणि उच्च पंप प्रवाह जलद काम पूर्ण करण्यास अनुमती देते.\nकृपया सबमिट करण्यासाठी फॉर्म मान्य करा\nमी कबूल करतो कि खालील 'रिक्वेस्ट ए डेमो' बटणावर क्लिक करून मी माझ्या ट्रॅक्टरच्या खरेदीत मला सहाय्य करण्यासाठी महिन्दारकिंवा तिच्या भागीदारांकडून माझ्या मोबाइलमध्ये स्पष्टपणे एक कॉल अपेक्षित करतो\nचौथे अडजस्टेबल डिलक्स सीट\nफॉरवर्ड रिव्हर्स शटल शिफ्ट\nधातूचा रंग आणि निर्णय\nचौथे अडजस्टेबल डिलक्स सीट\nऑपरेशनमध्ये सुलभतेसाठी आर्म विश्रांतीसह 4-वे समायोज्य कर्णधार आसन\nडिजिसेन्स आपल्याला स्मार्टफोनच्या मदतीने 24/7 आपल्या ट्रॅक्टरशी कनेक्ट राहण्यास सक्षम करते\nफॉरवर्ड रिव्हर्स शटल शिफ्ट\nअॅग्री हँडलिंग अँप्लिकेशन्न्स मध्ये वेगवान कामगिरीसाठी, बर्याच तासांकरिता सुलभ आणि आरामदायक ऑपरेशन्ससाठी एकाच वेगात ट्रॅक्टर उलटण्यासाठी सिंगल लीव्हर\nफ्रंट मडगार्ड ऑपरेटरला चिखलाच्या स्प्लॅशपासून वाचवते. (केवळ 4 WD मध्ये उपलब्ध)\nवजन वाढू शकते विशेषपणे स्नायुंचा दिसण्यासाठी डिझाइन केलेले\nधातूचा रंग आणि निर्णय\nनवीन धातूचा लाल रंग आणि धातूचा डिकल्स\nनोवोच्या तंतोतंत हायड्रॉलिक्समध्ये 2200 kg ची उंच क्षमता आहे. 56 l/ min उच्च पंप प्रवाह हे सुनिश्चित करते की आपले कार्य जलद पूर्ण होईल. यात एकल स्पूल डबल अभिनय सहायक वाल्व देखील आहे\nवर्धित सुरक्षा आणि सोईसाठी FRP छत असलेल्या संरक्षण संरचनेची रो\nप्रगत 48.5 kW (65 HP) इंजिनसह शेतीचे रूपांतर करा जे जास्तीत जास्त PTO शक्ती आणि उच्च टॉर्क वितरीत करते, जे अवजड अवजारासाठी उपयुक्त आहे. इंजिन जास्त भारांवर देखील इंधन कार्यक्षमता प्रदान करते. यात प्रभावी एअर क्लीनर आणि रेडिएटर असलेली एक शीतलक प्रणाली आहे\n30 गीयर वेगासह सिंक्रोमॅश गीअर्स सहज गियर बदल सुनिश्चित करते. अग्रेषित-रिव्हर्स शटल शिफ्ट देखील ड्राईव्हिंग सोयीस्कर करते. क्लच दीर्घ आयुष्यासह मोठा आणि विश्वासार्ह आहे. त्यात चांगले वेधण्यासाठी 3 स्पीड पीटीओ पर्याय (540, 540E, रिव्हर्स) आणि 4 WD आहेत\nमहिंद्रा नोव्हो 655 DI\nअधिकतम टौर्क (Nm) 250\nअधिकतम पावर पर टॉर्क (Nm) રેટેડ ટોર્ક 215\nगियर्सची संख्या 15 F + 15 R\nमहिंद्रा नोव्हो 655 DI\nअधिकतम टौर्क (Nm) 250\nअधिकतम पावर पर टॉर्क (Nm) રેટેડ ટોર્ક 215\nगियर की संख्या 15 F + 15 R\nस्टीयरिंग टाइप डबल एक्टिंग पॉवर स्टीयरिंग\nपिछ्ला टायर 16.9 x 28\nट्रांसमिशन प्रकार PSM (Partial Synchro)\nक्लच ड्युअल ड्राय प्रकार\nहाइड्रोलिक पम्प फ्लो (l/m) 40\nहायड्रॉलिक्स उचलण्याची क्षमता (kg) 2200\nमहिंद्रा नोव्हो 755 DI\nमहिंद्रा नोव्हो 655 DI FAQs\nमहिंद्रा नोव्हो 655 DI ट्रॅक्टर किती हॉर्सपॉवर क्षमतेचा आहे\nमहिंद्रा नोव्हो 655 DI एक 47.8 kW (64.1 HP) ट्रॅक्टर आहे, जो अतिशय शक्तिशाली आणि कणखर असून अत्यंत कठीण आणि चिकट माती असलेल्या परिस्थितीत देखील अवजड असे अवजार हाताळू शकते. महिंद्रा नोव्हो 655 DI चे hp अशा लोकांसाठी आहे जे शेतात अतिशय मेहनत करतात आणि वेगवेगळ्या प्रकारची कार्ये पूर्ण करण्याची गरज असते.\nमहिंद्रा नोव्हो 655 DI ची किंमत काय आहे\nमहिंद्रा नोव्हो 655 DI एक 47.8 kW (64.1 HP) ट्रॅक्टरचे पॉवरहाऊस असून त्यात 15 फॉरवर्ड आणि तीन रिव्हर्स गियर्स, चार सिलिंडर्स, एक आरामदायक सीट, संपर्कात राहण्यासाठी डिजीसेन्स टेक्नोलॉजी, आणि इतर बरीच वैशिष्ट्ये आहेत. महिंद्रा नोव्हो 655 DI ची अद्ययावत किंमत जाणून घेण्यासाठी, महिंद्रा ट्रॅक्टर्सच्या डीलरशी आजच संपर्क साधा.\nमहिंद्रा नोव्हो 655 DI कोणत्या अवजारांसह उत्कृष्ट रीतीने काम करते\nमहिंद्रा नोव्हो 655 DI एक शक्तिशाली 47.8 kW (64.1 HP) ट्रॅक्टर आहे. याचा आटोपशीर फॉरवर्ड-रिव्हर्स शटल लिवर, याला पटकन रिव्हर्स घेणे संभव बनवते आणि यामुळेच, याला शेतीच्या अनेक अवजारांसोबत वापरले जाऊ शकते. महिंद्रा नोव्हो 655 DI च्या अवजारांमध्ये कापणी यंत्र, बटाटे रोपक, पॉवर हॅरो आणि इतर अनेक अवजारांचा समावेश होतो.\nमहिंद्रा नोव्हो 655 DI वर किती वर्षांची वारंटी आहे\nमहिंद्रा नोव्हो 655 DI ची वारंटी उत्कृष्ट महिंद्रा ट्रॅक्टरच्या वारंटी आणि सर्विसचा पुरावा आहे. ही वारंटी दोन वर्षाची किंवा शेतातील वापराच्या 2000 तासांची, जी अगोदर येते, असेल. महिंद्रा नोव्हो 655 DI एक हाय-एंड ट्रॅक्टर आहे, जे महिंद्रा ट्रॅक्टर्सच्या वचनानुसार निगा आणि आश्वासनासाठी पात्र आहे.\nमहिंद्रा नोव्हो 655 DI चे मायलेज किती आहे\nमहिंद्रा नोव्हो 655 DI मध्ये 47.8 kW (64.1 HP) इंजिन आहे, जे जास्तीत जास्त PTO पॉवर प्रदान करते आणि चिकट मातीच्या परिस्थितीत देखील अवजड अवजारे हाताळते. महिंद्रा नोव्हो 655 DI च्या मायलेजविषयी आणखी जाणून घेण्यासाठी, अधिकृत डीलरच्या संपर्कात रहा.\nमहिंद्रा नोव्हो 655 DI चे रिसेल मूल्य काय आहे\nमहिंद्रा नोव्हो 655 DI मध्ये शक्तिशाली 47.8 kW (64.1 HP) इंजिन आहे आणि कठीण आणि चिकट मातीच्या परिस्थितीत देखील अवजड अवजारे हाताळते आणि सोबत, जास्तीत जास्त PTO पॉवर प्रदान करते. तुम्हाला महिंद्रा नोव्हो 655 DI चे रिसेल मूल्य जाणून घ्यायचे असेल, तर तुमच्या महिंद्रा डीलरच्या संपर्कात रहा.\nमहिंद्रा नोव्हो 655 DI चे अधिकृत डीलर्स मी कसे शोधू\nमहिंद्रा नोव्हो 655 DI चे अधिकृत डीलर्स शोधण्यासाठी महिंद्रा ट्रॅक्टर्सच्या औपचारिक वेबसाईटवर जा. येथे तुम्हाला ट्रॅक्टर डीलर लोकेटर फिचरच्या वापराने महिंद्रा नोव्हो 655 DI च्या भारतातील सर्व अधिकृत डीलर्सची यादी दिसेल. तुम्ही त्यातून प्रदेश, राज्य किंवा शहराद्वारा निवड करू शकता.\nमहिंद्रा नोव्हो 655 DI च्या सर्विसिंगचा खर्च किती आहे\nअतिशय शक्तिशाली अशा 47.8 kW (64.1 HP) इंजिनसह, महिंद्रा नोव्हो 655 DI कठीण मातीच्या स्थितीत देखील अवजड अवजार हाताळू शकते. यात कार्यक्षम अशी कुलिंग सिस्टीम आहे, जी अधिक तास काम करण्यास सक्षम बनवते. तुम्हाला महिंद्रा नोव्हो 655 DI च्या सर्विसच्या खर्चाबद्दल जाणून घ्यायचे असेल, तर कृपया डीलरशी संपर्क साधा.\nमहिंद्रा नोव्हो 655 DI\nमहिन्द्रा जीवो 225 DI महिन्द्रा जीवो 225 DI 4WD महिन्द्रा जीवो 245 DI 4WD महिन्द्रा जीवो 245 वाइनय���र्ड महिंद्रा जिवो 305DI 4WD महिन्द्रा जीवो 365 DI 4WD\nमहिन्द्रा 275 DI XP प्लस महिन्द्रा 275 TU XP प्लस महिन्द्रा 415 DI XP प्लस महिन्द्रा 475 DI XP प्लस महिन्द्रा 575 DI XP प्लस महिन्द्रा 585 DI XP प्लस\nमहिन्द्रा 275 DI SP प्लस महिन्द्रा 275 DI TU SP प्लस महिन्द्रा 415 DI SP प्लस महिन्द्रा 475 DI SP प्लस महिन्द्रा 575 DI SP प्लस\nअर्जुन नोव्हो 605 DI-MS अर्जुन नोव्हो 605 DI-PS अर्जुन नोव्हो 605 DI-i अर्जुन नोव्हो 605 DI–i-4WD अर्जुन नोव्हो 605 DI-i-WITH AC CABIN महिन्द्रा नोव्हो 655 DI महिन्द्रा नोव्हो 755 DI\nमहिन्द्रा युवराज 215 NXT महिन्द्रा जीवो 225 DI महिन्द्रा जीवो 225 DI 4WD\nमहिन्द्रा जीवो 245 DI 4WD महिन्द्रा जीवो 245 VINEYARD महिंद्रा जिवो 305DI 4WD महिन्द्रा 255 DI POWER PLUS महिन्द्रा 265 DI\nमहिन्द्रा युवो 275 DI महिन्द्रा 275 DI ECO महिंद्रा 265 DI पावर प्लस महिन्द्रा जीवो 365 DI 4WD महिन्द्रा 275 DI XP प्लस महिन्द्रा 275 DI SP प्लस महिंद्रा युवो TECH + 275 महिन्द्रा 275 DI TU महिन्द्रा 275 TU XP प्लस महिन्द्रा 275 DI TU SP प्लस महिन्द्रा युवो 415 DI महिन्द्रा 415 DI महिन्द्रा युवो TECH + 405\nमहिन्द्रा युवो 475 DI महिन्द्रा 415 DI XP प्लस महिन्द्रा 415 DI SP प्लस महिन्द्रा 475 DI SP प्लस महिन्द्रा 475 DI XP प्लस महिन्द्रा युवो 575 DI महिन्द्रा युवो 575 DI 4WD महिन्द्रा 585 DI महिन्द्रा 575 DI XP प्लस महिन्द्रा 575 DI SP प्लस महिन्द्रा 585 DI XP प्लस महिन्द्रा नोवो 605 DI-MS महिन्द्रा 475 DI महिन्द्रा 575 DI महिन्द्रा युवो 585 MAT महिन्द्रा 595 DI महिन्द्रा अर्जुन ULTRA -1 555 DI\nअर्जुन नोव्हो 605 DI-PS अर्जुन नोव्हो 605 DI-i अर्जुन नोव्हो 605 DI–i-4WD अर्जुन नोव्हो 605 DI-i-WITH AC CABIN महिन्द्रा अर्जुन अल्ट्रा 1 605 DI\nमहिन्द्रा नोव्हो 655 DI महिन्द्रा नोव्हो 755 DI\nजायरोव्हेटर SLX जायरोव्हेटर ZLX\nपोटॅटो प्लँटर वॉक बिहाइंड राइस ट्रान्सप्लँटर\nआमच्याबद्दल डिलर शोधणारा डिज़ीसेन्स खरीदार गाइड आमच्याशी संपर्क करा एफएक्यू\n© 2020 महिन्द्रा ट्रॅक्टर्स सर्व हक्क राखीव.\nअस्वीकृतीः उत्पादनांची ही माहिती महिन्द्रा अँड महिन्द्रा लि. इंडिया द्वारे पुरवण्यात आली आहे आणि ती सर्वसामान्य स्वरुपाची आहे. याठिकाणी वर सूचीबद्ध केलेली विनिर्दिष्टे, प्रसिद्धीच्या वेळी उपलब्ध असलेल्या उत्पादनांच्या अद्यतन माहितीवर आधारित आहे. वापरलेल्या काही प्रतिमा आणि उत्पादनांची छायाचित्रे केवळ नमुन्यादाखल आहेत आणि अतिरिक्त किंमतीला उपलब्ध असलेल्या वैकल्पिक जोडण्या दाखवू शकतात. उपादने आणि वैकल्पिक वैशिष्ट्य़े आणि जोडण्यावरील सरक्वात अलिक़डच्या अद्यतन माहितीसाठी कृपया तुमच्या स्��ानिक डिलरशी संपर्क करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"}
+{"url": "https://www.nilkantheshwarsamachar.page/2020/03/100-29-pSBBPS.html", "date_download": "2022-01-23T21:56:42Z", "digest": "sha1:POYYAJIB6EVDVFDPDMSV5FWDSR5QCDZK", "length": 10271, "nlines": 27, "source_domain": "www.nilkantheshwarsamachar.page", "title": "झोपडीतील लोकांना दहा क्विंटल तांदूळ व किराणामालाचे वाटप ..... मानवतेसाठी एक हात मदतीचा- भटक्या विमुक्त संघटनेचे विलास माने यांचा पुढाकार. निलंगा : - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनचा सर्वाधिक फटका मोलमजुरी करणाऱ्या व भटक्या विमुक्त समाजाला बसला आहे . या लोकांना मजुरी व पोटासाठी भटकंती करता येत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असल्याने भटक्या विमुक्त संघटना व श्रमिक विकास संस्था निलंगा यांच्यावतीने अशा 100 गरजू कुटुंबांना दहा क्विंटल तांदूळ व किराणामालाचे वाटप करण्यात आले . निलंगा येथे हे उपजिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाठीमागे गरीब मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबाची वस्ती आहे . यासोबतच निलंगा येथे वडार, मसणजोगी, कैकाडी ,पारधी, शिकलकरी, घिसाडी यासह भटक्या-विमुक्त समाजाचे लोक मोठ्या प्रमाणात वास्तव्य करून राहतात. जगासह देशात कोरोना या या जीवघेण्या व्हायरसने थैमान घातले आहे.या कोरोना व्हायरसचा फैलाव मोठ्या प्रमाणात होऊ नये म्हणून शासनाने लॉकडाउनची घोषणा केली आहे . त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या या झोपडपट्टीतील व पाली वरील लोकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत . त्यांना जीवनावश्यक वस्तूंची कमतरता भासत असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. ज्या समाजातून आपण आलो आहोत त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो ही माणुसकीची भावना जोपासत झोपडपट्टीतील गरीब माणसांना मदत करण्यासाठी भटक्या-विमुक्त संघटनेचे कार्यकर्ते " कत्तीकार " विलास माने यांनी पुढाकार घेतला. त्यांनी रविवार दिनांक 29 मार्च रोजी आपल्या "उपरा " या निवासस्थानी शंभर गरजू कुटुंबांना प्रत्येकी दहा किलो तांदूळ, गोड तेलाचे एक किलो ची एक पाकीट, कपड्याचे व अंगाचे साबण यासह जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी सौ कलावती माने, विकास माने, दशरथ जाधव ,वैजनाथ जाधव ,भाग्यश्री माने, आशाताई जाधव , इंदरकौर टाक आदी उपस्थित होते .", "raw_content": "\nझोपडीतील लोकांना दहा क्विंटल तांदूळ व किराणामालाचे वाटप ..... मानवतेसाठी एक हात मदतीचा- भटक्या विमुक��त संघटनेचे विलास माने यांचा पुढाकार. निलंगा : - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनचा सर्वाधिक फटका मोलमजुरी करणाऱ्या व भटक्या विमुक्त समाजाला बसला आहे . या लोकांना मजुरी व पोटासाठी भटकंती करता येत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असल्याने भटक्या विमुक्त संघटना व श्रमिक विकास संस्था निलंगा यांच्यावतीने अशा 100 गरजू कुटुंबांना दहा क्विंटल तांदूळ व किराणामालाचे वाटप करण्यात आले . निलंगा येथे हे उपजिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाठीमागे गरीब मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबाची वस्ती आहे . यासोबतच निलंगा येथे वडार, मसणजोगी, कैकाडी ,पारधी, शिकलकरी, घिसाडी यासह भटक्या-विमुक्त समाजाचे लोक मोठ्या प्रमाणात वास्तव्य करून राहतात. जगासह देशात कोरोना या या जीवघेण्या व्हायरसने थैमान घातले आहे.या कोरोना व्हायरसचा फैलाव मोठ्या प्रमाणात होऊ नये म्हणून शासनाने लॉकडाउनची घोषणा केली आहे . त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या या झोपडपट्टीतील व पाली वरील लोकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत . त्यांना जीवनावश्यक वस्तूंची कमतरता भासत असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. ज्या समाजातून आपण आलो आहोत त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो ही माणुसकीची भावना जोपासत झोपडपट्टीतील गरीब माणसांना मदत करण्यासाठी भटक्या-विमुक्त संघटनेचे कार्यकर्ते \" कत्तीकार \" विलास माने यांनी पुढाकार घेतला. त्यांनी रविवार दिनांक 29 मार्च रोजी आपल्या \"उपरा \" या निवासस्थानी शंभर गरजू कुटुंबांना प्रत्येकी दहा किलो तांदूळ, गोड तेलाचे एक किलो ची एक पाकीट, कपड्याचे व अंगाचे साबण यासह जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी सौ कलावती माने, विकास माने, दशरथ जाधव ,वैजनाथ जाधव ,भाग्यश्री माने, आशाताई जाधव , इंदरकौर टाक आदी उपस्थित होते .\nMarch 29, 2020 • विक्रम हलकीकर\nश्री हावगीस्वामी महाविद्यालयातील बारावीच्या निकालाची उज्ज्वल परंपरा कायम.\nJuly 17, 2020 • विक्रम हलकीकर\n*महाराष्ट्र महाविद्यालयात कृषी दिनानिमित्त वृक्षारोपन\nJuly 01, 2021 • विक्रम हलकीकर\nमतदार यादीतील नाव वगळणे, समाविष्ठ करणे व दुरुस्ती करुन घेण्याचे आवाहन\nउदगीर शहरामध्ये पर्यावरण,आरोग्य संवर्धन आणि प्रदूषमुक्तीसाठी आयोजित भव्य सायकल रलीमध्ये उदगीरकरांनी सहभागी व्हावे मुख्याधिकारी भारत राठोड\nबेवारस पडलेल्या इसमाचा जीव वाचविला : माजी नगरसेवक अहमद सरवर यांची तत्परता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.rashtrasahyadri.com/2021/11/blog-post_10.html", "date_download": "2022-01-23T21:01:07Z", "digest": "sha1:CUGYYVHQX3B3EPOMCORFDDIIASN5VFWR", "length": 5903, "nlines": 84, "source_domain": "www.rashtrasahyadri.com", "title": "सहकारी संस्थांमध्ये संचालक मंडळाने सभासदांच्या हिताचा विचार करावा : पद्मश्री पवार - rashtrasahyadri", "raw_content": "\nHome / ahmednagar / सहकारी संस्थांमध्ये संचालक मंडळाने सभासदांच्या हिताचा विचार करावा : पद्मश्री पवार\nसहकारी संस्थांमध्ये संचालक मंडळाने सभासदांच्या हिताचा विचार करावा : पद्मश्री पवार\nसहकारी संस्थांमध्ये काम करत असताना संचालकांनी राजकीय जोडे बाजूला ठेवून सभासदांच्या हिताचा विचार करून कारभार करावा असे आवाहन राज्याच्या आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले.\nभाळवणी (ता. पारनेर) येथे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या सभासदांना दिपावलीनिमित्त श्री. पवार यांच्या हस्ते साखर वाटप करण्यात आली. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, कोणत्याही संस्थेमध्ये काम करत असताना त्या पदाधिकाऱ्यांनी राजकारण न करता राजकीय जोडे बाजूला ठेवून सभासदांच्या हिताचा विचार करून कारभार करावा त्यामुळे सभासदांना संस्थाही आपली वाटेल. आतापर्यंत बेलगाम काम करणार्या संस्था धुळीस मिळाल्या असून अनेक संस्थांच्या संचालकांवर गुन्हे दाखल होत असल्याचे त्यांनी सांगितले.\nयावेळी सरपंच लिलाबाई रोहोकले, संस्थेचे चेअरमन लक्ष्मण मंजाबापू रोहोकले, एस.टी. पादीर सर, पं. समितीचे माजी सदस्य गंगाराम रोहोकले, नानासाहेब रोहोकले, संचालक गंगाधर रोहोकले, प्रभाकर रोहोकले, लक्ष्मण चेमटे, त्रिंबक भाऊ रोहोकले, सावळेराम मोळके, रविंद्र कपाळे, ताराबाई रोहोकले, गिरजूभाऊ रोहोकले, दगडूभाऊ कपाळे, मंजाभाऊ चेमटे, बबलू रोहोकले, माजी सरपंच बबनराव चेमटे, रंगनाथ रोहोकले, संस्थेचे सचिव मुरलीधर रोहोकले, सदाशिव रोहोकले, अनिल लकडे आदींसह संस्थेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nसहकारी संस्थांमध्ये संचालक मंडळाने सभासदांच्या हिताचा विचार करावा : पद्मश्री पवार Reviewed by Rashtra Sahyadri on November 01, 2021 Rating: 5\nदर्शनासाठी भाविकांच्या संख्येची मर्यादा वाढवावी : आ. राजळे\nBreaking News : सिव्हिल हॉस्पिटलच्या आयसीयू कक्षाला भीषण आग... 25 रुग्ण होरपळले..\nदडपशाही विरुद्धच्या संघर्षात मी तुमच्या बरोबर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://jalgaonlive.news/government-issued-guidelines-for-starting-schools-from-scratch/", "date_download": "2022-01-23T22:11:29Z", "digest": "sha1:3PCM4XLJS2HG5BN5IWFCZX46JSVWSMVA", "length": 9525, "nlines": 98, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "मोठी बातमी : पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी | Jalgaon Live News", "raw_content": "\nमोठी बातमी : पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी\nWritten By चेतन पाटील\n येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. सर्व शाळांनी या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केले आहे. यासंदर्भातील परिपत्रक शासनाकडून जारी करण्यात आले आहे.\nशाळा सुरू करण्यापूर्वी आरोग्य, स्वच्छता आणि इतर सुरक्षाविषयक उपाययोजनांना प्राधान्य देण्यात आले आहे. या मार्गदर्शक सूचनांनुसार संबंधित शाळेतील शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोविड लसीकरण (दोन्ही मात्रा) झालेल्यांनाच शाळा/ कार्यालयामध्ये प्रवेश देण्यात यावा. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोविड-19 साठीची 48 तासापूर्वीची आरटीपीसीआर चाचणी करावी. विद्यार्थ्यांचे नाक व तोंड मास्कने पूर्णत: झाकलेले असले पाहिजे याबाबत विद्यार्थ्यांना सातत्याने सांगावे. शाळेतील परिपाठ, स्नेह संमेलन व इतर तत्सम कार्यक्रम ज्यामुळे अधिक गर्दी होऊ शकते अथवा स्पर्श होईल अशा कार्यक्रमांच्या आयोजनावर कडक निर्बंध असेल. शिक्षक-पालक बैठकादेखील शक्यतो ऑनलाईन घ्याव्यात. शाळेत हात धुण्यासाठी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. वर्गामध्ये एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे बैठक व्यवस्था असावी. विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी त्यांच्या पालकांची संमती आवश्यक असणार आहे.\nशाळा सुरू झाल्यानंतर करावयाच्या उपाययोजनांबाबतदेखील विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार शाळेत व परिसरात स्वच्छता व आरोग्यदायी परिस्थिती राखावी. सर्व शाळा आरोग्य केंद्राशी संलग्न कराव्यात. यासाठी इच्छुक डॉक्टर पालकांची मदत घेण्यात यावी. जास्त विद्यार्थी असलेल्या शाळा दरदिवशी दोन सत्रांमध्ये भरविण्यात याव्यात. विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांची दररोज थर्मल स्क्रिनिंग चाचणी घेण्यात यावी. सद्यस्थितीत पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे खेळ घेण्यात येऊ नयेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी वाहनचालक व मदतनीस यांचे 100 टक्के लसीकरण झालेले असावे.\nउपरोक्त सूचनांव्यतिरिक्त स्थानिक परिस्थितीनुसार शाळांनी आवश्यक मार्गदर्शक तत्वे, सूचना निश्चित करावीत व प्रभावी अंमलबजावणी करावी. तसेच शासनाने कोविड-19 संदर्भात वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे देखील पालन करण्यात यावे, असेही या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे. सविस्तर माहितीसाठी www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण : 2021/प्र.क्र.178/एसडी-6, दि. 29 नोव्हेंबर 2021 पाहावे, असे आवाहन शालेय शिक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे.\nजळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा\nया बातम्या देखील वाचा\n ‘या’ तारखेपासून शाळा पुन्हा सुरु होणार, शिक्षणमंत्र्यांची माहिती\nसोमवारपासून पुन्हा गजबजणार शाळा शिक्षण विभागाने पाठवला मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव\nएसटी कर्मचाऱ्यांसाठी सरसावले आ.चंद्रकांत पाटील, मुख्यमंत्र्यांना पाठविले पत्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://jalgaonlive.news/the-third-phase-of-girna-parikrama-will-start-from-dahigaon-sant/", "date_download": "2022-01-23T21:46:55Z", "digest": "sha1:NCCXMN7JIPQE2BCQD3KPMICNQS7BMHKH", "length": 10449, "nlines": 102, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "गिरणा परिक्रमेचा तिसरा टप्पा दहिगाव संत येथून सुरू होणार", "raw_content": "\nगिरणा परिक्रमेचा तिसरा टप्पा दहिगाव संत येथून सुरू होणार\nWritten By तुषार भांबरे\n पाचोरा | गिरणा नदीला अतिक्रमण, प्रदूषण आणि शोषणापासून वाचविणे साठी तसेच गिरणा नदीवर तयार होणारे प्रस्तावित सात बलून बंधाऱ्यांच्या मंजुरीसाठी खासदार उन्मेश पाटील यांनी आयोजीत केलेल्या गिरणा पुनरुज्जीवन अभियानाअंतर्गत नदी परिक्रमेचा तिसरा टप्प्यास येत्या १५ जानेवारी शनिवार पासून सुरू होत असून ३८० किलोमीटर गिरणा परिक्रमेचा तिसऱ्या टप्प्यात खासदार उन्मेश पाटील हे दहिगाव संत, डोकलखेडा, वरसाडे, माहेजी, कुरंगी, दुसखेडा बहुळेश्वर संगम, परधाडे गणपती मंदिर असा २४ किमी पायी चालत गिरणा काठाचा प्रवास करणार असुन ठिकठिकाणी गावकऱ्यांकडून उत्स्फूर्त स्वागताची जय्यत तया��ी करण्यात आली आहे. सर्वपक्षिय लोकचळवळ ठरत असलेल्या नदी परिक्रमेत सहभागी व्हावे असे आवाहन अमोल शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केले आहे.\nखासदार उन्मेश पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित गिरणा नदीच्या शाश्वत विकासासाठी दि. 1 जानेवारी रोजी कण्व आश्रम कानळदा ता. जि. जळगाव येथून गिरणा परिक्रमेला सुरुवात करण्यात आली होती. पहिल्या टप्प्यात 18 किलोमीटर तर सावखेडा शिवारातील गिरणा नदी पात्राजवळ असलेल्या जलाराम बाबा मंदिरापासून परिक्रमेच्या ३२ किलोमीटर दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली होती.\nयेत्या शनिवारी तिसरा टप्प्याचा परिक्रमेचा प्रवास पाचोरा तालुक्यातील दहीगाव संत येथील परमपूज्य बाबुराव महाराज यांचे आश्रमापासून परिक्रमेला सुरुवात होणार आहे. ही परिक्रमा सकाळी ०८:०० वाजता दहिगाव संत, ०९:०० वाजता डोकलखेडा, १०:३० वाजता वरसाडे, दुपारी १२:०० वाजता माहेजी, ०२:०० वाजता कुरंगी, ०५:०० वाजता दुसखेडा व सायंकाळी ०६:०० वाजता परधाडे येथे पोहोचणार असून येथे परिक्रमेचा तिसरा टप्पाचा समारोप होणार आहे. अशी माहिती अमोल शिंदे यांनी दिली आहे.\nनदी परिक्रमेला लोकचळवळीचे आले स्वरूप\nगिरणा नदीचा प्रश्न, कावेरी कॉलिंग प्रमाणे देश पातळीवर गिरणा सात बलून बंधाऱ्यांचा प्रश्न पोहोचण्याचा प्रयत्न या परिक्रमेत द्वारे केला जाणार असून गिरणा नदी परिक्रमेचे गावोगावी उत्सुर्त स्वागत होते आहे. गेल्या शनिवारी जळगाव शहर, सावखेडा ,कांताई बंधारा, दापोरा, धानोरा, लमांजन, म्हसावद सुमारे ३२ कि.मी.प्रवास करीत म्हसावद पोहचली होती.येथे ग्रामपंचायतीच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले होते. प्रत्येकठिकाणी परिसरात गावकऱ्यांच्या सहभागाने परिक्रमेला लोकचळवळीचे आले स्वरूप प्राप्त झाले आहे.परिक्रमेतून बलून बंधाऱ्याची लोकजागृती होत असुन ३८० किलोमीटर गिरणा परिक्रमेचा दुसरा टप्पात खासदार उन्मेश पाटील यांनी ३२ किमी पायी चालत केला गिरणा काठाचा प्रवास करीत गिरणा पुनरुज्जीवन अभियानातून गिरणेला गतवैभव प्राप्त करून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी भूमिका जाहीर केली आहे. अशी माहिती देखील अमोल शिंदे यांनी यावेळी दिली आहे. या परिक्रमेच्या मार्गावर बॅनर, एलईडी व्हॅन, पत्रके वाटून सहभागीहोण्याचेआवाहनकरण्यातआलेअसून विवीध सर्वपक्षिय पदाधिकारी व पर्यावरणावर ���ाम करणाऱ्या विविध संघटनांचे पदाधिकारी, गिरणा पुनरूज्जीवन अभियान प्रेमी या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.\nजळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा\nया बातम्या देखील वाचा\nपाचोऱ्याच्या अल्पवयीन मुलीवर सातारा जिल्ह्यात अत्याचार, बाळाला दिला जन्म, गुन्हा दाखल\nनॅशनल युथ कौंसिल ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी अॅड.वाकलकर\nतत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षकावर गुन्हा दाखल करा : न्यायालयाचे आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.islamdarshan.org/2020/01/blog-post_15.html", "date_download": "2022-01-23T20:40:53Z", "digest": "sha1:B5M525TOJ2FJ6Z2V6AWYGTLYCXU45L6Z", "length": 16468, "nlines": 155, "source_domain": "www.islamdarshan.org", "title": "अपराध निर्मूलनाचे काही तात्काळ उपाय | Islamdarshan", "raw_content": "\nसुबोध कुरआन खंड क्र. १ (पान १ ते १४३).\n\"अल्लाहच्या नावाने, जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे'' १. अल्फातिहा परिचय शीर्षक : या प्रथम सूरहचे (अध्याय) नाव &quo...\nनेतृत्वाचे प्रकार आणि त्यातील फरक\nआणि (आठवण करा) जेव्हा तुमच्या पालनकर्त्याने दूतांना सांगितले की, ’’मी पृथ्वीवर एक खलीफा (माझा प्रतिनिधी) बनविणार आहे.’’ (तेव्हा त्या दुतांनी...\nसटीप मराठी भाषांतर मौलाना सय्यद आला मौदूदी (यांच्या सटीप उर्दू भाषांतरावरून) मराठी भाषांतर अब्दुल जबार कुरैशी कुतुबुद्दिन हुसैन...\nअपराध निर्मूलनाचे काही तात्काळ उपाय\nइस्लामी शिकवणींच्या आधारे माणसाने स्वतः प्रेरित होऊन अपराधी कर्मांपासून दूर राहण्यासाठी होय. आपण अशा उपायांसंबंधी चर्चा करू या, जे इतरांतर्फे होणार्या संभावित गुन्हेगारींचे निर्मूलन करतात. निश्चितच माणूस हा स्वतःही अपराध करतो आणि इतरांकडून होणार्या गुन्हेगारींचेही भोग भोगतो. या दोन्ही स्वरुपांच्या समस्यांचे समाधान झाले तरच खर्या अर्थाने गुन्हेगारीचे पूर्णतः निर्मूलन शक्य आहे. म्हणजेच माणसाने स्वतःही अपराध करू नये आणि इतरांनाही अशी संधी उपलब्ध होऊ देऊ नये. या ठिकाणी प्रत्यक्ष इस्लामी कायद्याने दिलेल्या गुन्हेगारी निर्मूलनाचे उपाय आपण पाहणार आहोत.\nआक्रमक हल्ल्यापासून बचावाचे उपाय\nजणू हा काळच आक्रमक हल्ले आणि रक्तपाताचा दिसतो. यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. प्रश्न असा आहे की एखादा गुन्हेगार हा अतिरेकी पद्धतीचा अवलंब का करतो इतरांच्या रक्ताची आणि प्राणाची त्याच्याकडे काहीच किं��त नसावी काय इतरांच्या रक्ताची आणि प्राणाची त्याच्याकडे काहीच किंमत नसावी काय याचे एक मूळ कारण द्वेष, वैरभाव, क्रोधाग्नी, ईर्ष्यालूवृत्ती व मत्सर असल्याचे दिसते. या अतिरेकी भावनांचे मूळ विभिन्न प्रकारच्या सामाजिक आणि मानसिक समस्यांत दडलेले आहे. याच समस्यांतून या भावना जन्मास येतात. म्हणूनच इस्लामने अशी प्रेरणाद दिली आहे की, माणसाने स्वतःहून अशा अपराधी कर्मांपासून दूर राहावे. त्याचप्रमाणे क्रोध, क्षोभ, हेवा, द्वेष, मत्सर, ईर्ष्या, वैरभावासारख्या भावना इतरांतही निर्माण करणारी परिस्थिती उद्भवू न देण्याचे उपायसुद्धा योजले आहेत.\nआदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) यांनी म्हटले आहे की, ‘‘तुम्ही श्रद्धावंत(अर्थात सच्चे मुस्लिम) होऊ शकत नाहीत, जोपर्यंत(मानवजातीप्रति) प्रेम आणि स्नेहाची भावना ठेवत नाहीत. तुम्हाला असा उपाय दाखवू का, ज्यामुळे आपसात प्रेम व स्नेहाची भावना निर्माण होईल\n‘‘तर तुम्ही आपसात एक दुसर्यांना ‘सलाम‘(शुभ चिंतनाची प्रार्थना) करा.‘‘(संदर्भ : प्रेषितवचन संग्रह - बुखारी)\nसलाम करणे म्हणजे आपल्या मानवबंधुविषयी ईश्वरदरबारी शांती व सुरक्षेची प्रार्थना करणे होय. त्याचप्रमाणे याचा अर्थ असाही होतो की ज्याला तुम्ही सलाम करता, त्याच्याविषयी तुमच्या मनात कोणत्याही प्रकारचा वैरभाव नसल्याचे जणू प्रमाणपत्रच आहे. म्हणजेच दोघेही एकमेकांचे हितचिंतक आहेत. बर्याच वेळा प्रेषित मुहम्मद(स.) यांनी सलाम करण्याबरोबरच एकदुसर्यांना भोजन देण्याची, भेटवस्तु देण्याचीसुद्धा शिकवण दिली आहे. यामुळेसुद्धा माणसातील स्नेहसंबंध वाढीस लागतात, मनातील मळ नाहीसा होतो. माणूस हा चुकीचा पुतळा आहे. चुका प्रत्येकाकडून होतच असतात. त्यामुळे प्रेषित मुहम्मद(स.) यांनी आपल्या मानवबंधुच्या चुका माफ करून उदारपूर्ण वर्तन करण्याचीही शिकवण दिली आहे. यामुळेसुद्धा द्वेश, मत्सर, हेवा आणि वैरभावाने प्रदूषित झालले वातावरण निवळते.(संदर्भ : प्रेषितवचन संग्रह - बुखारी, मौत्ता)\nकधीकधी माणूस अशी चूक करून बसतो की ती सहसा कोणी माफ करायला तयार होत नाही. म्हणूनच इस्लामने माणसाला संयम आणि धीर राखण्याची शिकवण दिली. प्रेषित मुहम्मद(स.) यांनी संयमाबरोबरच न्यायपूर्ण वर्तनाचीसुद्धा शिकवण दिली. त्यांनी म्हटले की,\n‘‘तुम्ही एखाद्यावर प्रेम करताना इतकेही भावूक होता कामा नये की सत्य आणि न्यायाचे भान हरवून बसावे. त्याचप्रमाणे तुमचा क्रोध इतका अविवेकी असू नये की तुम्ही एखाद्यास त्याच्या अपराधापेक्षाही जास्त शिक्षा द्यावी.‘‘(संदर्भ : प्रेषितवचन संग्रह - बुखारी)\nअर्थातच या दोन ओळींमध्ये प्रेषित मुहम्मद(स.) यांनी संयम आणि धैर्याची परिपूर्ण व्याख्या मानवजगतासमोर मांडली.\nअतिरेकी भावनांचे एक मोठे कारण शोषण आणि मानवाधिकारांची पायमल्ली आहे. म्हणूनच मामसाला असे वाटत असेल की आपणाला इतरांपासून त्रास होऊ नये, इतरांच्या अतिरेकास आपण बळी पडू नये तर यासाठी त्याने इतरांचे वैध अधिकार देऊन टाकावे. इतरांचे अधिकार पूर्ण करणे म्हणजे काही इतरांवर उपकार करणे नव्हे. ते सानंद पूर्ण करावेत आणि इतरांचे शोषण करू नये. म्हणजेच आपण इतरांकडून सुरक्षित राहू शकतो.\nसुबोध कुरआन खंड क्र. १ (पान १ ते १४३).\n\"अल्लाहच्या नावाने, जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे'' १. अल्फातिहा परिचय शीर्षक : या प्रथम सूरहचे (अध्याय) नाव &quo...\nनेतृत्वाचे प्रकार आणि त्यातील फरक\nआणि (आठवण करा) जेव्हा तुमच्या पालनकर्त्याने दूतांना सांगितले की, ’’मी पृथ्वीवर एक खलीफा (माझा प्रतिनिधी) बनविणार आहे.’’ (तेव्हा त्या दुतांनी...\nसटीप मराठी भाषांतर मौलाना सय्यद आला मौदूदी (यांच्या सटीप उर्दू भाषांतरावरून) मराठी भाषांतर अब्दुल जबार कुरैशी कुतुबुद्दिन हुसैन...\n- मुहम्मद फारूक खान - मानवास जीवन मिळाले. त्यास या जीवनाचा अनुभव देखील होतो, मात्र असे लोक बोटावर मोजण्याइतकेच आढळतील ज्यांनी या जीवना...\n- सय्यद अबुल आला मौदूदी या पुस्तिकेत एकेश्वरत्व सोदाहरण स्पष्ट करून सांगण्यात आले आहे आणि मनुष्याच्या विनाशाचे, अन्याय, ...\nएकेश्वरत्व आणि प्रेषित्वाची साक्ष\n``मी साक्ष देतो की, अल्लाहशिवाय कोणीही पूज्य नाही आणि याचीही साक्ष देतो की, आदरणीय मुहम्मद (स.) अल्लाहचे दास आणि पैगंबर आहेत.'' दोन ...\nइद मिलन निमित्त सर्वधर्मीय विचारवंतांचे मौलिक विचार\n'मेराज' चे वास्तव: आदरणीय प्रेषित मुहम्मद (स.) यांना ईश्वरी सान्निध्य आणि मार्गदर्शन\nमुळात असा नियमच आहे की, सत्याच्या विरोधकांचे अत्याचार आपल्या संपूर्ण मर्यादा ओलांडतात आणि अत्याचारपीडितांचा आत्मा तळतळून हाक देतो की, ...\nपारा १ - भाग १ पारा १ - भाग २ पारा १ - भाग ३ पारा २ - भाग १ पारा २ - भाग २ पारा २ - भाग ३...\nरमजान, चंद्रकोर आणि गैरसमज\nमशीद, मदरसे, म��स्लिमांच्या लग्नपत्रिका, काही मुस्लिम देशांचे ध्वज आणि मुस्लिम समाजाचा प्रतीकात्मक उल्लेख करण्यासाठी सर्वसाधारणपणे चंद्रक...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.islamdarshan.org/2021/09/blog-post_61.html", "date_download": "2022-01-23T21:30:18Z", "digest": "sha1:FZA3GX5UBFQWWRGSOO64TY55FAKVXGUZ", "length": 26518, "nlines": 150, "source_domain": "www.islamdarshan.org", "title": "आर्थिक समस्या आणि इस्लामी उपाय - भाग ४ | Islamdarshan", "raw_content": "\nसुबोध कुरआन खंड क्र. १ (पान १ ते १४३).\n\"अल्लाहच्या नावाने, जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे'' १. अल्फातिहा परिचय शीर्षक : या प्रथम सूरहचे (अध्याय) नाव &quo...\nनेतृत्वाचे प्रकार आणि त्यातील फरक\nआणि (आठवण करा) जेव्हा तुमच्या पालनकर्त्याने दूतांना सांगितले की, ’’मी पृथ्वीवर एक खलीफा (माझा प्रतिनिधी) बनविणार आहे.’’ (तेव्हा त्या दुतांनी...\nसटीप मराठी भाषांतर मौलाना सय्यद आला मौदूदी (यांच्या सटीप उर्दू भाषांतरावरून) मराठी भाषांतर अब्दुल जबार कुरैशी कुतुबुद्दिन हुसैन...\nआर्थिक समस्या आणि इस्लामी उपाय - भाग ४\nइस्लामने आवश्यकतेपेक्षा अधिक धन जमा करण्यास निषिद्ध ठरविलेआहे. इस्लामची अपेक्षा आहे की जो काही माल आपल्याजवळ आहे एक तर त्याला आपल्या गरजेच्या वस्तू खरेदी करण्यावर खर्च करा अथवा दुसऱ्यांदा द्या. ते आपल्या गरजेच्या वस्तू विकत घेतील आणि अशा प्रकारे पूर्ण संपत्ती समाजात फिरत राहील एका ठिकाणी जामा राहणार नाही.परंतु तुम्ही जर असे करत नाही आणि जमा करण्याची जिद्द करता तर आपल्या त्या जमा केलेल्या संपत्तीतून कायद्याप्रमाणे अडीच टक्के रक्कम प्रति वर्ष काढून घेतली जाईल आणि तिला त्या लोकांच्या सहय्यतेत खर्च केले जाईल जे आर्थिक संघर्षात भाग घेण्याच्या योग्य नाहीत किंवा संघर्ष अथवा प्रयासाव्यतिरिक्त जे आपला पूर्ण वाटा मिळण्यापासून वंचित आहेत याचे नाव जकात आहे. याच्या प्रबंधाची पद्धत इस्लामने प्रस्तुत केली आहे. जकात समाजाच्या संयुक्त कोषात जमा केली जाते. कोषागार त्या सर्व लोकांच्या गरजांचा जबाबदार बनून जातो ज्यांना मदतीची गरज आहे ही समाजासाठी विम्याची अतिशय चांगली पद्धत आहे. यामुळे त्या सर्व बिघाडांचे उच्चाटन होऊन जाते जी सामूहिक मदत आणि सहयोगाला समुचित प्रबंधन असल्याने निर्माण होत असतात. भांडवलदारी व्यवस्थेत जी वस्तू लोकांना संपत्ती जमा करण्यावर आणि तिला लाभदायक कामांमध्ये लावण्यावर व���वश करीत असते आणि जिच्या कारणास्तव जीवन विमा आदींची गरज असते ती ही आहे की प्रत्येक व्यक्ती जीवन व्यवस्थेत आपल्या साधनावरच निर्भर असते. ती वृद्ध झाली आणि काहीही शिल्लक ठेवले नसेल तर उपाशी मरेल. मुलाबाळांसाठी काही सोडल्याविनाच जर कोणी व्यक्ती मेली तर ते दारोदार भटकतील आणि भिकेचा तुकडा ही मिळवू शकणार नाहीत. आजारी पडल्यावर शिल्लक नसेल तर उपाय सुद्धा करू शकणार नाही.\nघर जळाले अथवा व्यवसायात तोटा झाला किंवा कोणती आणखी आपत्ती आली तर कुठूनही त्याला साह्यता मिळण्याची आशा नाही. याचप्रकारे भांडवलदारी व्यवस्थेमध्ये जी वस्तू श्रमिक वर्गाच्या लोकांना भांडवलशाहीचा गुलाम बनण्यावर आणि त्याच्या अटीवर काम करण्यासाठी विवश करून टाकत असते. जो काही कष्टाचा मोबदला भांडवलदार देतो त्याला गरीब माणूस जर घेणार नाही तर उपाशी राहिल. भांडवलशाहीच्या इनामा पासून तोंड फिरवून त्याला दोन वेळची भाकरी मिळणे कठीण आहे. मग हा मोठा तिरस्कार जो आज भांडवलदारी व्यवस्थेच्या जग विळख्यात आहे की, एकीकडे लाखो करोडो माणसे वंचितावस्थेत आहेत आणि दुसरीकडे जमिनीची उपज आणि कारखान्यात बनलेल्या सामानाचे ढीग लागलेले आहेत. परंतु त्याला विकत घेतले जाऊ शकत नाही. लाखो टन गहू समुद्रात फेकला जातो आणि भुकेल्या मानवांच्या पोटापर्यंत पोहोचत नाही. याचे कारण हेच आहे की वंचित लोकापर्यंत जीवन सामग्री पोहोचविण्याचा कोणताही प्रबंध नाही. या सर्वामध्ये क्रयशक्ती निर्माण केली जावी आणि ती आपली गरज आणि इच्छेनुसार वस्तू विकत घेणे योग्य होऊन जावेत. सारांश हा की व्यापार उद्योग आणि कृषी अशा प्रत्येक उद्योगाची प्रगती व्हावी इस्लाम जकात आणि बैतुलमाल अर्थात सरकारी खजिना याद्वारे सर्व बिघडाना दूर करतो. बैतूलमाल प्रत्येक वेळी आपल्या मागे सहाय्यकाच्या भूमिकेने हजर आहे. आपणास काळजी करण्याची गरज नाही. आपणास गरज असेल तेव्हा बायतुल माल मधून आपला हक्क घेऊन यावा. मग बँक डिपॉझिट आणि जीवन विमा पॉलिसीची काय गरज. आपण आपल्या मुलाबाळांना सोडून समाधानाने जगाचा निरोप घेऊ शकता. आपल्या मागे सरकारी खजिना त्यांचा जवाबदार आहे. आजारपण वृद्धत्व आणि प्राकृतिक संकटे मग ती आसमानी असो वा जमिनी प्रत्येक परिस्थितीत बैतुलमाल आपला स्थाई सहाय्यक आहे. भांडवल शाही आपणास आपल्या अटीवर काम करण्यासाठी विवश करू शकत नाह��. बैतूलमाल अस्तित्वात असताना आपणास भूक, निवारा आणि निर्धनतेचे कोणतेही भय नाही. बैतूलमाल धन कमविण्यात पूर्णतः असमर्थ अथवा कमी निर्मिती करणाऱ्या लोकांना गरजेचे सामान विकत घेण्यास सक्षम बनवून टाकतो. या प्रकारे मालाचे उत्पादन आणि त्याची खपत यामध्ये निरंतर संतुलन बनून राहते. आता याची आवश्यकता उरत नाही की आपण आपल्या दिवाळखोरीपणाला जगभरातील लोकांच्या डोक्यावर थोपवावे आणि शेवटी दुसऱ्या ग्रहापर्यंत पोहोचण्याची गरज पडावी. जकात व्यतिरिक्त दुसरा उपाय जो एका ठिकाणी साठलेल्या संपत्तीला फैलावण्यासाठी इस्लामने अवलंबिला आहे तो वारसा हक्काचा कायदा आहे. इस्लाम शिवाय अन्य कायद्यांचा झुकाव याकडे आहे की जी संपत्ती एका व्यक्तीने साठविली आहे ती त्याच्या मृत्यूनंतरही साठवलेली राहावी. इस्लाम या विपरीत हि पद्धत अवलंबवीत की ज्या संपत्तीला एक व्यक्ती साठवूण -साठवून एका ठिकाणी कैद करत राहिला होता, तो मरताच ती वाटून दिली जावी. इस्लामी कायद्यात मुले -मुली ,आई वडील, भाऊ बहिण आणि पत्नी सर्व एका व्यक्तीचे वारस आहेत. आणि एका नियमानुसार सर्वांमध्ये पैतृक संपत्तीचे वाटणे जरुरीचे आहे. जवळचे नातेवाईक अस्तित्वात नसतील तर लांबचे नातेवाईक शोधले जातील आणि त्यांच्यामध्ये ही संपत्ती वाटण्यात येईल. कोणी नातेवाईकच नसतील तेव्हा सुद्धा व्यक्तीला कोणास आपल्या जीभेने म्हटलेला मुलगा मानण्याचा हक्क नाही. या स्थितीत पूर्ण समाज त्याचा वारस आहे. त्याची साठवलेली सर्व संपत्ती बैतुलमाल मध्ये जमा केली जाईल या प्रकारे मग कोणी व्यक्ती करोडो अथवा अब्जावधीची संपत्ती जमा करो, त्याच्या मृत्यूनंतर दोन-तीन पिढ्यांमध्ये ती सर्व लहान लहान तुकड्या मध्ये वाटून दिली जाईल आणि संपत्तीचा प्रत्येक साठा क्रमशः वितरित होत राहील.\nमी येथे इस्लामच्या संपूर्ण आर्थिक व्यवस्थांचा उल्लेख केलेला नाही. पृथ्वीचा प्रबंध औद्योगिक विवाद त्यांचे जे नीपटारे तथा उद्योग धंद्यासाठी धन गोळा करण्याच्या ज्या पद्धती इस्लामच्या सिद्धांतानुसार अवलंबिल्या जिऊ शकतात आणि ज्यांच्यासाठी इस्लामी कायद्यात पूर्ण संभावना सुद्धा ठेवली गेलेली आहे. त्यांना या संक्षिप्त लेखात प्रस्तुत करणे कठीण आहे. मग इस्लामने ज्याप्रकारे आयात-निर्यातीचा कर आणि देशाचे व्यापारी माल आणण्यावर आणि घेऊन जाण्याच्या ��्रतिबंधाना हटवून गरजेच्या सामानांचा स्वतंत्र विनिमयाचा मार्ग अवलंबिला आहे. त्याचा मी उल्लेख करू शकलो नाही. या सर्वापेक्षा हे सांगण्याची संधी सुद्धा मिळाली नाही की प्रशासनिक व्यवस्था सिविल सेवा आणि सेनेच्या खर्चांना संभावित सीमेपर्यंत घटवून आणि न्यायालयाच्या स्टॅम्प ड्युटी ला पूर्णपणे हटवून इस्लामने समाजावरुन त्या आर्थिक ओझ्याला इतके हलके केले आहे की, करांना आर्थिक प्रशासनाच्या सीमेहुन वाढलेल्या खर्चामध्ये खपून टाकण्याऐवजी समाजाच्या सुख सुविधा आणि फायद्यासाठी खर्च करण्याची संधी प्रदान केलेली आहे. यामुळे इस्लामची अर्थव्यवस्था मानवासाठी किती मोठी कृपा बनून जाते. पक्षपात सोडून दिला जावा आणि वाडवडिलांपासून अज्ञांतापूर्ण संकीर्णता वारसाहक्कात मिळालेली आहे तसेच गैर सलामी शासनयंत्रणेने आपले प्रभुत्व जमविल्याने जो प्रभाव बुद्धीवर पडला आहे, त्याला दूर करून स्वतंत्र अन्वेक्षणात्मक दृष्टीने या व्यवस्थेचे अध्ययन केले जावे. आशा, आहे की एकही न्यायप्रिय व्यक्ती असा भेटणार नाही की जे मानवाच्या आर्थिक हितासाठी या व्यवस्थेला सर्वात अधिक उपयोगी, योग्य आणि बुद्धीसंगत स्वीकार करणार नाही. परंतु जर कोणाला हा गैरसमज असेल की इस्लामच्या संपूर्ण धोरणात्मक नैतिक आणि सांस्कृतिक व्यवस्थेतून फक्त तिच्या आर्थिक प्रणालीस घेऊन सफलतेने चालविले जाऊ शकते तर मी त्याला निवेदन करीन की कृपया या गैरसमजाला मनातून काढून टाकावे. या आर्थिक व्यवस्थेचा घनिष्ठ संबंघ इस्लामच्या राजनैतिक, न्यायिक, कायदेविषयक, सांस्कृतिक आणि सामाजिक व्यवस्थेशी आहे. मग या सर्व गोष्टीचा पाया इस्लामच्या नैतिक व्यवस्थेवर कायम आहे आणि ती नैतिक व्यवस्था ही स्वतःवर कायम नाही तर ती पूर्णपणे या गोष्टीवर टिकून आहे की आपण एका सर्वशक्तिशाली आणि सर्वज्ञ अल्लाहवर श्रद्धा ठेवावी आणि स्वतःला त्याच्यासमोर उत्तरदायी समजावे. मृत्यूनंतर पार लोकिक जीवनाला मानावे आणि हे सुद्धा स्वीकार करावे की परलोकात अल्लाच्या न्यायालयासमोर जीवनाच्या सर्व कामांना परखले जाईल आणि तपासणी नुसार बक्षीस अथवा शिक्षा मिळेल. हेही मानावे लागेल की पैगंबर मुहम्मद सल्लम यांनी जे नियम आणि कायदे आपल्यापर्यंत पोहोचले आहेत, त्याचा एक भाग आर्थिक व्यवस्था सुद्धा आहे, ती पूर्णतः अल्लाहच्या आदेशाव�� आधारित आहे, यावर दृढ विश्वास ठेवा जर या धारणा, नैतिक व्यवस्था आणि संपूर्ण जीवन प्रणालीस आपण जसेच्या तसे स्वीकारले नाही तर केवळ इस्लामी अर्थव्यवस्था एक दिवसहि आपल्या योग्य आत्म्याने चालू शकणार नाही आणि न तुम्ही तिच्यापासून कोणतेही उल्लेखनीय लाभ उठवू शकाल.\n(भाग - ४ समाप्त)\n- अब्दुल मजीद खान\nसुबोध कुरआन खंड क्र. १ (पान १ ते १४३).\n\"अल्लाहच्या नावाने, जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे'' १. अल्फातिहा परिचय शीर्षक : या प्रथम सूरहचे (अध्याय) नाव &quo...\nनेतृत्वाचे प्रकार आणि त्यातील फरक\nआणि (आठवण करा) जेव्हा तुमच्या पालनकर्त्याने दूतांना सांगितले की, ’’मी पृथ्वीवर एक खलीफा (माझा प्रतिनिधी) बनविणार आहे.’’ (तेव्हा त्या दुतांनी...\nसटीप मराठी भाषांतर मौलाना सय्यद आला मौदूदी (यांच्या सटीप उर्दू भाषांतरावरून) मराठी भाषांतर अब्दुल जबार कुरैशी कुतुबुद्दिन हुसैन...\n- मुहम्मद फारूक खान - मानवास जीवन मिळाले. त्यास या जीवनाचा अनुभव देखील होतो, मात्र असे लोक बोटावर मोजण्याइतकेच आढळतील ज्यांनी या जीवना...\n- सय्यद अबुल आला मौदूदी या पुस्तिकेत एकेश्वरत्व सोदाहरण स्पष्ट करून सांगण्यात आले आहे आणि मनुष्याच्या विनाशाचे, अन्याय, ...\nएकेश्वरत्व आणि प्रेषित्वाची साक्ष\n``मी साक्ष देतो की, अल्लाहशिवाय कोणीही पूज्य नाही आणि याचीही साक्ष देतो की, आदरणीय मुहम्मद (स.) अल्लाहचे दास आणि पैगंबर आहेत.'' दोन ...\nइद मिलन निमित्त सर्वधर्मीय विचारवंतांचे मौलिक विचार\n'मेराज' चे वास्तव: आदरणीय प्रेषित मुहम्मद (स.) यांना ईश्वरी सान्निध्य आणि मार्गदर्शन\nमुळात असा नियमच आहे की, सत्याच्या विरोधकांचे अत्याचार आपल्या संपूर्ण मर्यादा ओलांडतात आणि अत्याचारपीडितांचा आत्मा तळतळून हाक देतो की, ...\nपारा १ - भाग १ पारा १ - भाग २ पारा १ - भाग ३ पारा २ - भाग १ पारा २ - भाग २ पारा २ - भाग ३...\nरमजान, चंद्रकोर आणि गैरसमज\nमशीद, मदरसे, मुस्लिमांच्या लग्नपत्रिका, काही मुस्लिम देशांचे ध्वज आणि मुस्लिम समाजाचा प्रतीकात्मक उल्लेख करण्यासाठी सर्वसाधारणपणे चंद्रक...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.nilkantheshwarsamachar.page/2020/03/28-22-6-31-qvamQ-.html", "date_download": "2022-01-23T22:15:14Z", "digest": "sha1:BYSKXPM6BZ4MOWWKQDZ44B4F6JFZL2NW", "length": 31253, "nlines": 27, "source_domain": "www.nilkantheshwarsamachar.page", "title": "शासनाकडून कोरोना प्रतिबंधासाठी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी -राज्यमंत्��ी संजय बनसोडे * नागरिकांनी घाबरून जाऊ नये, मात्र दक्षता घ्यावी * आरोग्य यंत्रणेने अधिक सतर्क राहून काम करावे, उपाययोजना राबवण्यासाठी निधीची कमतरता नाही * लातूर जिल्हा प्रशासनाकडून कोरोना प्रतिबंधासाठी राबवित असलेल्या उपाय योजनांचे राज्यमंत्र्यांकडून कौतुक * खाजगी व्यक्ती कडे थर्मल स्कॅनर असेल तर त्यांनी प्रशासनाला देण्याचे आवाहन * प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी नवीन वॉर्ड तयार करावेत * जिल्ह्यात एकही कोरोना बाधित रुग्ण नाही * जिल्ह्यातील 28 रुग्णांच्या स्वाब नमुन्यापैकी 22 नमुने निगेटिव्ह तर 6 प्रलंबित लातूर :- कोरोना विषाणूमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर हाहाकार माजला असून आपल्या देशात व राज्यात ही कोरोना संसर्ग झालेले रुग्ण मिळाले आहेत. लातूर जिल्ह्यात आजपावेतो एक ही कोरोना बाधित रुग्ण नाही. परंतु प्रतिबंधत्मक उपाययोजना म्हणून जिल्हा प्रशासनाने अधिक सतर्क राहून काम करावे. या विषाणूच्या प्रतिबंधासाठी शासनाकडून प्रभावीपणे उपाययोजना राबविल्या जात असल्याचे प्रतिपादन संसदीय कार्य, भूकंप पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम, रोजगार हमी योजना व पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित कोरोना विषाणू प्रतिबंधक उपाय योजना आढावा बैठकीत राज्यमंत्री बनसोडे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, पोलीस अधीक्षक राजेंद्र माने, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय ढगे, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. प्रशांत माले यांच्यासह आरोग्य विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते. राज्यमंत्री बनसोडे पुढे म्हणाले की, कोरोना विषाणू मुळे होणार्या आजाराच्या प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासनाकडून राबविण्यात येत असलेल्या उपायोजना चांगल्या असून त्या अधिक प्रभावीपणे राबवून लातूर जिल्ह्यात अधिक तत्परतेने आरोग्य सेवा देऊन प्रशासनाने सतर्क राहावे. त्याप्रमाणेच मुंबई, पुणे व परदेशातून लातूर जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांची ओळख पटवून त्या लोकांना कोरोना विषाणूची बाधा झालेली आहे का त्याची तपासणी कर��वी, अशी सूचना त्यांनी केली. त्याप्रमाणेच जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये. शासन व जिल्हा प्रशासन या विषाणूच्या प्रतिबंधासाठी सज्ज आहे. नागरिकांनीही शासनाला योग्य ते सहकार्य करून दक्षता घ्यावी, असे आवाहन राज्यमंत्री बनसोडे यांनी केले. आजपासून दोन दिवस चालणाऱ्या शटडाऊन मध्ये प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे नागरिकांनी तंतोतंत पालन करावे व घराबाहेर पडू नये असे आवाहन त्यांनी केले. आरोग्य विभागाने जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात साथरोग प्रतिबंधासाठी नवीन वॉर्ड तयार करण्याचे प्रस्ताव सादर करावेत. त्याप्रमाणेच आरोग्य विभागास खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांची सेवा आवश्यक वाटत असेल तर त्या बाबतची मागणी प्रशासनाकडे करावी. मागणी प्राप्त होताच खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांच्या सेवा कोरोना विषाणू आजाराच्या प्रतिबंधासाठी आरोग्य विभागाला उपलब्ध करून देण्यात येतील, असे जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी सांगितले. कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी लातूर जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचे सांगून जिल्हाधिकारी श्रीकांत म्हणाले की, प्रशासनामार्फत प्रत्येक गावातील प्रत्येक घरातील कुटुंबाची व कुटुंबातील व्यक्तीच्या आरोग्याची माहिती घेतली जात असून त्याठिकाणी सर्दी, खोकला व ताप असलेले व्यक्ती आढळल्यास त्यांच्यावर त्याच ठिकाणी प्राथमिक उपचार करण्यात येणार असून गरज भासल्यास त्यांना तात्काळ जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी दिली. यासाठी आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका व आरोग्य सेविका यांची मदत घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी जिल्हा प्रशासनाकडून दिलेल्या विविध प्रतिबंधात्मक आदेशाची माहिती राज्यमंत्री महोदयांना देऊन या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक तालुकास्तरावर तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. त्याप्रमाणेच जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनी घाबरून जाऊ नये यासाठी विविध जनजागृतीपर कार्यक्रम हाती घेतले असून पोस्टर, पोम्प्लेट, सोशल मीडिया व सर्व प्रसार माध्यमे यांच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती केली जात असल्याचे त्यांनी सा��गितले. सद्यस्थितीत लातूर जिल्ह्यात एक ही कोरोना बाधित रुग्ण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालय यांना 31 मार्च पर्यंत बंद करण्याचे आदेश देण्यात आले असून ज्या शिक्षकांना कामाचे लेखी आदेश दिलेले असतील त्या शिक्षकांनी शाळा महाविद्यालयात उपस्थित राहावे अन्यथा त्यांनी घराबाहेर पडू नये असे जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सूचित केले. तसेच अत्यावश्यक सेवा वगळून बाकी इतर सर्व अस्थापना बंद ठेवण्याचे निर्देश देऊन कोरोना विषाणूचा प्रतिबंध करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संजय ढगे, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ गिरीश ठाकूर व अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी मोनिका पाटील यांनी आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या उपाय योजनांची माहिती देऊन आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांची कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना बाबत व्हीसीद्वारे घेतलेल्या आढावा बैठकीत लातूर जिल्हा प्रशासनाने कोरोनाच्या प्रतिबंधासाठी राबवलेल्या विविध उपाययोजनांची दखल राज्य स्तरावर घेण्यात आलेली असल्याची माहिती राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी देऊन जिल्हा प्रशासनाच्या या कामाचे कौतुक त्यांनी केले. या आपत्तीकालीन परिस्थितीत शासन व जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन त्यांनी केले. जिल्हा आरोग्य यंत्रणेनेकडे थर्मल स्कॅनरची कमतरता आहे. तसेच बाजारपेठेतही थर्मल स्कॅनर उपलब्ध होत नाहीत असे निर्देशनास आलेले आहे. जर जिल्ह्यातील खाजगी व्यक्तीकडे थर्मल स्कॅनर्स असतील तर त्यांनी ते स्कॅनर्स आरोग्य विभागाला उपलब्ध करून द्यावेत असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी केले.", "raw_content": "\nशासनाकडून कोरोना प्रतिबंधासाठी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी -राज्यमंत्री संजय बनसोडे * नागरिकांनी घाबरून जाऊ नये, मात्र दक्षता घ्यावी * आरोग्य यंत्रणेने अधिक सतर्क राहून काम करावे, उपाययोजना राबवण्यासाठी निधीची कमतरता नाही * लातूर जिल्हा प्रशासनाकडून कोरोना प्रतिबंधासाठी राबवित असलेल्या उपाय योजनांचे राज��यमंत्र्यांकडून कौतुक * खाजगी व्यक्ती कडे थर्मल स्कॅनर असेल तर त्यांनी प्रशासनाला देण्याचे आवाहन * प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी नवीन वॉर्ड तयार करावेत * जिल्ह्यात एकही कोरोना बाधित रुग्ण नाही * जिल्ह्यातील 28 रुग्णांच्या स्वाब नमुन्यापैकी 22 नमुने निगेटिव्ह तर 6 प्रलंबित लातूर :- कोरोना विषाणूमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर हाहाकार माजला असून आपल्या देशात व राज्यात ही कोरोना संसर्ग झालेले रुग्ण मिळाले आहेत. लातूर जिल्ह्यात आजपावेतो एक ही कोरोना बाधित रुग्ण नाही. परंतु प्रतिबंधत्मक उपाययोजना म्हणून जिल्हा प्रशासनाने अधिक सतर्क राहून काम करावे. या विषाणूच्या प्रतिबंधासाठी शासनाकडून प्रभावीपणे उपाययोजना राबविल्या जात असल्याचे प्रतिपादन संसदीय कार्य, भूकंप पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम, रोजगार हमी योजना व पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित कोरोना विषाणू प्रतिबंधक उपाय योजना आढावा बैठकीत राज्यमंत्री बनसोडे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, पोलीस अधीक्षक राजेंद्र माने, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय ढगे, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. प्रशांत माले यांच्यासह आरोग्य विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते. राज्यमंत्री बनसोडे पुढे म्हणाले की, कोरोना विषाणू मुळे होणार्या आजाराच्या प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासनाकडून राबविण्यात येत असलेल्या उपायोजना चांगल्या असून त्या अधिक प्रभावीपणे राबवून लातूर जिल्ह्यात अधिक तत्परतेने आरोग्य सेवा देऊन प्रशासनाने सतर्क राहावे. त्याप्रमाणेच मुंबई, पुणे व परदेशातून लातूर जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांची ओळख पटवून त्या लोकांना कोरोना विषाणूची बाधा झालेली आहे का त्याची तपासणी करावी, अशी सूचना त्यांनी केली. त्याप्रमाणेच जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये. शासन व जिल्हा प्रशासन या विषाणूच्या प्रतिबंधासाठी सज्ज आहे. नागरिकांनीही शासनाला योग्य ते सहकार्य करून दक्षता घ्यावी, असे आवाहन राज्यमंत्री बनसोडे यांनी केले. आजपासून दोन दिवस चालणाऱ्या शटडाऊन मध्ये प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे नागरिकांनी तंतोतंत पालन करावे व घराबाहेर पडू नये असे आवाहन त्यांनी केले. आरोग्य विभागाने जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात साथरोग प्रतिबंधासाठी नवीन वॉर्ड तयार करण्याचे प्रस्ताव सादर करावेत. त्याप्रमाणेच आरोग्य विभागास खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांची सेवा आवश्यक वाटत असेल तर त्या बाबतची मागणी प्रशासनाकडे करावी. मागणी प्राप्त होताच खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांच्या सेवा कोरोना विषाणू आजाराच्या प्रतिबंधासाठी आरोग्य विभागाला उपलब्ध करून देण्यात येतील, असे जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी सांगितले. कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी लातूर जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचे सांगून जिल्हाधिकारी श्रीकांत म्हणाले की, प्रशासनामार्फत प्रत्येक गावातील प्रत्येक घरातील कुटुंबाची व कुटुंबातील व्यक्तीच्या आरोग्याची माहिती घेतली जात असून त्याठिकाणी सर्दी, खोकला व ताप असलेले व्यक्ती आढळल्यास त्यांच्यावर त्याच ठिकाणी प्राथमिक उपचार करण्यात येणार असून गरज भासल्यास त्यांना तात्काळ जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी दिली. यासाठी आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका व आरोग्य सेविका यांची मदत घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी जिल्हा प्रशासनाकडून दिलेल्या विविध प्रतिबंधात्मक आदेशाची माहिती राज्यमंत्री महोदयांना देऊन या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक तालुकास्तरावर तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. त्याप्रमाणेच जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनी घाबरून जाऊ नये यासाठी विविध जनजागृतीपर कार्यक्रम हाती घेतले असून पोस्टर, पोम्प्लेट, सोशल मीडिया व सर्व प्रसार माध्यमे यांच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. सद्यस्थितीत लातूर जिल्ह्यात एक ही कोरोना बाधित रुग्ण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालय यांना 31 मार्च पर्यंत बंद करण्याचे आदेश देण्यात आले असून ज्या शिक्षकांना कामाचे लेखी आदेश दिलेले असतील त्या शि��्षकांनी शाळा महाविद्यालयात उपस्थित राहावे अन्यथा त्यांनी घराबाहेर पडू नये असे जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सूचित केले. तसेच अत्यावश्यक सेवा वगळून बाकी इतर सर्व अस्थापना बंद ठेवण्याचे निर्देश देऊन कोरोना विषाणूचा प्रतिबंध करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संजय ढगे, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ गिरीश ठाकूर व अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी मोनिका पाटील यांनी आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या उपाय योजनांची माहिती देऊन आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांची कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना बाबत व्हीसीद्वारे घेतलेल्या आढावा बैठकीत लातूर जिल्हा प्रशासनाने कोरोनाच्या प्रतिबंधासाठी राबवलेल्या विविध उपाययोजनांची दखल राज्य स्तरावर घेण्यात आलेली असल्याची माहिती राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी देऊन जिल्हा प्रशासनाच्या या कामाचे कौतुक त्यांनी केले. या आपत्तीकालीन परिस्थितीत शासन व जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन त्यांनी केले. जिल्हा आरोग्य यंत्रणेनेकडे थर्मल स्कॅनरची कमतरता आहे. तसेच बाजारपेठेतही थर्मल स्कॅनर उपलब्ध होत नाहीत असे निर्देशनास आलेले आहे. जर जिल्ह्यातील खाजगी व्यक्तीकडे थर्मल स्कॅनर्स असतील तर त्यांनी ते स्कॅनर्स आरोग्य विभागाला उपलब्ध करून द्यावेत असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी केले.\nMarch 21, 2020 • विक्रम हलकीकर\nश्री हावगीस्वामी महाविद्यालयातील बारावीच्या निकालाची उज्ज्वल परंपरा कायम.\nJuly 17, 2020 • विक्रम हलकीकर\n*महाराष्ट्र महाविद्यालयात कृषी दिनानिमित्त वृक्षारोपन\nJuly 01, 2021 • विक्रम हलकीकर\nमतदार यादीतील नाव वगळणे, समाविष्ठ करणे व दुरुस्ती करुन घेण्याचे आवाहन\nउदगीर शहरामध्ये पर्यावरण,आरोग्य संवर्धन आणि प्रदूषमुक्तीसाठी आयोजित भव्य सायकल रलीमध्ये उदगीरकरांनी सहभागी व्हावे मुख्याधिकारी भारत राठोड\n*राज्यमंत्री बनसोडे यांची उदगिरकरांना वाढदिवसाची भेट* *तालुक्यात नागरिकांच्या सोयीसाठी तलाठी भवन व मंडळ अधिकाऱ्यांचे कार्यालयाला मंजुरी*\nJuly 01, 2021 • विक्रम हलकीकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/nashik-corona-fight-against-corona-226-oxygen-concentrators-installed-in-110-primary-health-centers-613105.html", "date_download": "2022-01-23T21:12:07Z", "digest": "sha1:HSKMCURFE674OWNPJSV4UQIIFPKGC4H5", "length": 19346, "nlines": 249, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nNashik Corona: कोरोनाला चित करण्याचा निर्धार; 110 प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये बसवले 226 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर\nनाशिक जिल्ह्यामध्ये तब्बल 6 लाख नागरिक कोरोना लसीकरणाचा दुसरा डोस घेण्यासाठी पात्र आहेत. मात्र, त्यांनी हा डोस घेण्यासाठी चालढकलपणा केल्याचे समोर येत आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nनाशिकः नाशिकमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेविरुद्ध जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद आणि महापालिका प्रशासनाने अक्षरशः युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यातील 110 प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये जिल्हा परिषदेच्या वतीने 226 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बसवण्यात आले आहेत. त्यामुळे या केंद्रांमध्ये प्रति मिनिट 10 लिटर ऑक्सिजन मिळणार आहे. शिवाय प्रशासनाने 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणालाही वेग दिला आहे. ग्रामीण भागामध्ये सर्दी-पडशाच्या प्रत्येक रुग्णाची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येत आहे.\nमात्र यांनी वाढवली चिंता\nजिल्ह्यामध्ये तब्बल 6 लाख नागरिक कोरोना लसीकरणाचा दुसरा डोस घेण्यासाठी पात्र आहेत. मात्र, त्यांनी हा डोस घेण्यासाठी चालढकलपणा केल्याचे समोर येत आहे. एकीकडे रुग्ण चौपट वाढत असल्याने प्रशासनासमोर नवेच संकट आहे. त्यात नागरिकांनी लसीकरणाकडे फिरवलेली पाठ डोकेदुखी ठरत आहे. आपल्या कुटुंबाची दक्षता ध्यानात घेता, प्रत्येकाने स्वतःहून लसीकरणासाठी पुढे यावे. कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.\nजिल्हाधिकारी कार्यालयाने कोविड विरोधात लढा देण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. कोविड नियंत्रण कक्षांची जबाबदारी प्रत्येक अधिकाऱ्यांकडे सोपवली आहे. त्यांना लसीकरण नियंत्रण, कोविड सेंटर निर्मिती, कोविड मृतांच्या नातलगांना सानुग्रह अनुदान देणे, रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा, आपत्ती व्यवस्थापन, स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने योग्य ते नियोजन करणे आधी जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत. जिल्हाधिकारी या साऱ्यांवर करडी नजर ठेवून आहेत.\nनाशिकमध्ये महापालिकेने ऑक्सिजनची चोख व्यवस्था केली आहे. दररोज 4000 मेट्रीक टन ऑक्सिजन साठा उपलब्ध ठेवला जात आहे. त्यासाठी ऑक्सिजन निर्मिती करणारे 23 प्रकल्प उभारले आहेत. त्यातून 23 मेट्रीक टन ऑक्सिजनची रोज निर्मिती होणार आहे. द्रवरूप ऑक्सिजनसाठी 246 मेट्रीक टन क्षमतेच्या 19 टाक्या आहेत. 130 मेट्रीक टन साठ्याचे 7271 ऑक्सिजन सिलिंडरही तयार ठेवण्यात आले आहेत.\nमहापालिका रुग्णालयांमध्ये 8 हजार खाटा सज्ज आहेत. 2200 खाटांना ऑक्सिजनची सुविधा आहे. बिटको रुग्णालयात ऑक्सिजनच्या सर्वाधिक साडेसहाशे खाटा आहेत. त्यात गरज पडल्यास 250 खाटा वाढवण्याची तयारी करण्यात आली आहे. डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात 150, ठक्कर डोम 325, संभाजी स्टेडियम येथे 280 खाटांची सोय करण्यात आली आहे. मीनाताई ठाकरे स्टेडियममध्ये 180 खाटा, समाजकल्याण कार्यालय कोविड सेंटर 500 खाटा, मोरी कोविड सेंटर 200 खाटा, अंबर सेंटर 300 खाटा, सातपूर मायको रुग्णालय 50, सावतानगर क्रॉम्प्टन हॉल 60 ऑक्सिजन खाटा आहेत.\nNashik Gas Leakage|गॅसच्या भडक्याने काचा फुटल्या, दरवाजा तुटला, 6 जण होरपळले\nHogade on Mahavitaran| 12 हजार कोटींची वीजचोरी; कृषिपंपाचा वीजवापर फक्त 15 टक्के, होगाडेंचा आरोप\nNashik Crime: नाशिकमध्ये गुन्हेगारांना मोकळे रान; चक्क पोलीस ठाण्याजवळून भरदिवसा तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न\nChhagan Bhujbal | ‘ते’ लगेच गोडसेवादी झाले असे नव्हे, राष्ट्रवादीचा युवक प्रदेशाध्यक्ष कोण, भुजबळांचं नेमकं उत्तर\nNashik | 1971 च्या भारत-पाक युद्धात साळवेंनी जीवावर उदार होत सैनिकांचे वाचवले प्राण; कृषिमंत्री भुसेंकडून गौरवोद्गार\nNashik | जवानाला मिळाले हक्काचे घर, शेतकरी जोडप्याने रचला पाया; सरकारने दिली जागा, शिवसेना बांधकाम करणार\nशॉर्टसर्किटमुळे बीडमधील शेतकऱ्यांचा ऊस जळून खाक, दहा लाखांचे नुकसान\nलता मंगेशकरांच्या प्रकृतीत सुधारणा, आयसीयूमध्ये उपचार सुरू; लवकर ब-या होण्यासाठी प्रार्थना करा\nहार्सूल कारागृह हादरले | कर्मचाऱ्यांसह कैद्यांना कोरोनाची लागण, सात दिवसात पाच रुग्ण\nताज्या बातम्या 14 hours ago\nसैफ अली खानच्या मुलासोबत ही कुणाची मुलगी\nरोहित-जुईलीचा साखरपुडा संपन्न, फोटो सोशल मीडियावर व्हायरल \nपाळणा हलला, देसी गर्ल आई झाली\nया अभिनेत्रींचंं झालं होतं ‘कास्टिंग काऊच’\nठसकेबाज उर्फी जावेदचा हटके अंदाज..\nVideo : नाना पटोलेंची मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच बावनकुळेंनी पुतळा जाळला, तर दरेकरांचं ���ोरदार प्रत्युत्तर\nNana Patole : भिवंडीला पुन्हा काँग्रेसचा गड बनवा आणि स्वबळावर काँग्रेसचा झेंडा फडकवा : नाना पटोले\nउद्धव ठाकरे म्हणाले ‘युतीत 25 वर्षे सडली’; मग 2 वर्षात काय कमावलं\nKalyan : रिंग रोड रस्ता बाधितांचे बीएसयुपी प्रकल्पात पुनर्वसन करणार, खासदार श्रीकांत शिंदे यांची माहिती\nSpecial Report | नागपुरात एमपीएससीचा पेपर फुटला, अभाविपचा दावा; आयोग म्हणते असं काही घडलंच नाही, नेमकं काय\nपाकमधील धुळीच्या वादळाने मुंबईकरांची हुडहुडी, गार वाऱ्यांनी मुंबई गारठली, येत्या 48 तासांत अवकाळीची शक्यता\nSpecial Report : पुतळ्यावरून पुन्हा एकदा ‘एमआयएम’-शिवसेनेत जुंपली; जलील अन् खैरेंमध्ये खडाजंगी\nThane : शाळा, महाविद्यालय, रेल्वे स्थानक बाँबने उडविण्याची धमकी; ठाणे पोलीस शाळेला आला ईमेल\nडिसले गुरुजींच्या पीएचडीचा मार्ग मोकळा; अध्यायन रजेच्या अर्जला अखेर मंजुरी\nबिटींग द रिट्रीट मध्ये 70 वर्षांपासून वाजणाऱ्या ‘त्या’ गाण्याची गोष्ट जे यंदा वाजविले जाणार नाही..\nउद्धव ठाकरे म्हणाले ‘युतीत 25 वर्षे सडली’; मग 2 वर्षात काय कमावलं\nपाकमधील धुळीच्या वादळाने मुंबईकरांची हुडहुडी, गार वाऱ्यांनी मुंबई गारठली, येत्या 48 तासांत अवकाळीची शक्यता\nIND vs SA, 3rd ODI, LIVE Cricket Score: द. आफ्रिकेची भारतावर 4 धावांनी मात, सलग तिसऱ्या सामन्यात भारताचा दारुण पराभव\nVideo : नाना पटोलेंची मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच बावनकुळेंनी पुतळा जाळला, तर दरेकरांचं जोरदार प्रत्युत्तर\n‘राज्यात मुघल पुन्हा कबरीतून अवतारले, ज्वलंत हिंदुत्ववादी मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये वीर टिपूची उद्याने’\nबिटींग द रिट्रीट मध्ये 70 वर्षांपासून वाजणाऱ्या ‘त्या’ गाण्याची गोष्ट जे यंदा वाजविले जाणार नाही..\nJanhvi kapoor | Yellow बिकनीत जान्हवी दिसतेय खास, काय आहे यल्लो बिकनीचा राज\nCorona, Omicron Cases Maharashtra LIVE : संसद भवनातील 875 कर्मचारी पॉझिटीव्ह; उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनाही कोरोनाची लागण\nMaharashtra News Live Update : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांशी संवाद\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://mr.binicdiatech.com/concrete-saw-blades-asphalt-cutting-blades-product/", "date_download": "2022-01-23T21:01:19Z", "digest": "sha1:F4ULJK3I7WZXLYNTP5ORLVGFBDOZ74XB", "length": 16476, "nlines": 597, "source_domain": "mr.binicdiatech.com", "title": "कटिंग फॅक्टरी - चीन कटिंग उत्पादक आणि पुरवठादार", "raw_content": "\nलेसर व��ल्डेड डायमंड सॉ ब्लेड\nविट सॉ साठी लेझर वेल्डेड डायमंड ब्लेड\nपेट्रोल सॉ साठी विनामूल्य हँड डायमंड ब्लेड\nसामान्य हेतूसाठी लेझर वेल्डेड ड्राई कटिंग डिस्क\nकंक्रीट सॉ ब्लेड आणि डामर कटिंग ब्लेड\nडायमंड वॉल चेझर ब्लेड\nछान शिवण टाइल ब्लेड\nडायमंड ब्लेड वापरुन सामान्य\nजाळी टर्बो डायमंड ब्लेड\nविभाग टर्बो डायमंड ब्लेड\nविशेष प्रकार टर्बो डायमंड ब्लेड\nडायमंड कटिंग आणि ग्राइंडिंग सॉ ब्लेड\nव्हॅक्यूम ब्रेझ्ड ड्रिल बिट\nव्हॅक्यूम ब्रेझ्ड डायमंड कप व्हील\nव्हॅक्यूम ब्रेझ्ड डायमंड सॉ ब्लेड\nस्टोन आणि टाइलसाठी डायमंड कोर ड्रिल बिट्स\nड्राय डायमंड कोअर ड्रिल बिट्स\nव्हॅक्यूम ब्रेझ्ड डायमंड ब्लेड\nकोटिंग काढणे डायमंड कप व्हील\nकोन ग्राइंडरसाठी कंक्रीट ग्राइंडिंग व्हील\nपीसीडी कोटिंग रिमूव्हल प्लेट\nव्यावसायिक डायमंड फ्लोअर ग्राइंडिंग प्लेट\nव्यावसायिक डायमंड ग्राइंडिंग कप व्हील\nटीसीटीने अॅल्युमिनियमसाठी ब्लेड पाहिले\nटीसीटीने गवतसाठी ब्लेड पाहिले\nटीसीटीने ग्रूव्हिंगसाठी ब्लेड पाहिले\nटीसीटीने धातूसाठी ब्लेड पाहिले\nटीसीटी लाकूड साठी ब्लेड पाहिले\nटीसीटीने लाकडासाठी ब्लेड पाहिले\nटीसीटी लाकूड, उत्तर अमेरिकन \"रेज़रबॅक\" साठी ब्लेड पाहिले\nलेसर वेल्डेड डायमंड सॉ ब्लेड\nलेसर वेल्डेड डायमंड सॉ ब्लेड\nविट सॉ साठी लेझर वेल्डेड डायमंड ब्लेड\nपेट्रोल सॉ साठी विनामूल्य हँड डायमंड ब्लेड\nसामान्य हेतूसाठी लेझर वेल्डेड ड्राई कटिंग डिस्क\nकंक्रीट सॉ ब्लेड आणि डामर कटिंग ब्लेड\nडायमंड वॉल चेझर ब्लेड\nछान शिवण टाइल ब्लेड\nडायमंड ब्लेड वापरुन सामान्य\nजाळी टर्बो डायमंड ब्लेड\nविभाग टर्बो डायमंड ब्लेड\nव्हॅक्यूम ब्रेझ्ड ड्रिल बिट\nव्हॅक्यूम ब्रेझ्ड डायमंड कप व्हील\nव्हॅक्यूम ब्रेझ्ड डायमंड सॉ ब्लेड\nस्टोन आणि टाइलसाठी डायमंड कोर ड्रिल बिट्स\nड्राय डायमंड कोअर ड्रिल बिट्स\nव्हॅक्यूम ब्रेझ्ड डायमंड ब्लेड\nकोटिंग काढणे डायमंड कप व्हील\nकोन ग्राइंडरसाठी कंक्रीट ग्राइंडिंग व्हील\nपीसीडी कोटिंग रिमूव्हल प्लेट\nव्यावसायिक डायमंड फ्लोअर ग्राइंडिंग प्लेट\nव्यावसायिक डायमंड ग्राइंडिंग कप व्हील\nटीसीटीने अॅल्युमिनियमसाठी ब्लेड पाहिले\nटीसीटीने गवतसाठी ब्लेड पाहिले\nटीसीटीने ग्रूव्हिंगसाठी ब्लेड पाहिले\nटीसीटीने धातूसाठी ब्लेड पाहिले\nट���सीटी लाकूड साठी ब्लेड पाहिले\nटीसीटीने लाकडासाठी ब्लेड पाहिले\nटीसीटी लाकूड, उत्तर अमेरिकन \"रेज़रबॅक\" साठी ब्लेड पाहिले\nव्हॅक्यूम ब्रेझ्ड डायमंड कप डब्ल्यू ...\nव्हॅक्यूम ब्रेझ्ड डायमंड सॉ बी ...\nटीसीटीने ग्रूव्हिंगसाठी ब्लेड पाहिले\nटीसीटीने गवतसाठी ब्लेड पाहिले\nछान शिवण टाइल ब्लेड\nकंक्रीट सॉ ब्लेड आणि डामर कटिंग ब्लेड\nकंक्रीट सॉ ब्लेड आणि डामर कटिंग ब्लेड\nजुन्या कॉंक्रिटसाठी लेझर वेल्डेड वॉक मागे; ताज्या कॉंक्रिट; डांबरीकरण\nजुन्या काँक्रीट, प्रोफेशनल + साठी लेझर वेल्डेड वॉक मागे सॉ\nचाला, 10-20 किलोवॅट मशीन मागे चालण्यासाठी वापरासाठी\n* वैकल्पिक टर्बो विभाग\n* जीवन लांब आणि पठाणला वेग\n* छिद्रित शरीर आणि संरक्षक विभाग\n* अतिशय वेगवान कटसाठी उच्च डायमंडची एकाग्रता\nजुन्या कंक्रीटसाठी प्रीमरियर + साठी लेझर वेल्डेड वॉक मागे\n10 किलोवॅट मशीनच्या खाली आराच्या मागे चालण्यासाठी वापरासाठी\n* उच्च पठाणला वेग\nलेमर वेल्डेड वॉक मागे डामर, व्यावसायिक +\nवॉक बॅक वॉक वापरण्यासाठी, 10-20 किलोवॅट मशीन\n* वैकल्पिक टर्बो विभाग\n* जीवन लांब आणि पठाणला वेग\n* छिद्रित शरीर आणि संरक्षक विभाग\nलेमर वेल्डेड वॉक मागे डामर, प्रीमियर +\n10 किलोवॅट मशीनच्या खाली आराच्या मागे चालण्यासाठी वापरासाठी\n* लेझर वेल्डेड विभाग\n* डामर मध्ये जलद पठाणला आणि दीर्घ आयुष्य कटिंग\n* संरक्षक वक्र विभाग\nग्रीन कॉंक्रिट, प्रोफेशनल + साठी लेझर वेल्डेड वॉक मागे सॉ\nवॉक बॅक वॉक वापरण्यासाठी, 10-20 किलोवॅट मशीन\n* खास विनंतीनुसार अंडरकट संरक्षण जोडले जाऊ शकते\n* वारंवार बदलांची आवश्यकता असलेल्या घर्षण ब्लेडच्या तुलनेत डायमंड ब्लेडची गती आणि सोय देते\n* उच्च प्रतीची ब्लेड जी चिरस्थायी, वेगवान कटिंग वितरीत करते\nग्रीन कॉंक्रिटसाठी प्रीमरियर + साठी लेझर वेल्डेड वॉक मागे\n10 किलोवॅट मशीनच्या खाली आराच्या मागे चालण्यासाठी वापरासाठी\n* सुपर कठोर फ्रेम सरळ कट आणि आयुष्य लांबणीवर नेण्याची खात्री देते\n* वेगवान आक्रमक पठाणला\n* घराच्या बाहेर किंवा घराबाहेर वापरा - गॅस किंवा इंजिन धूर नाही\nमागील: पेट्रोल सॉ साठी विनामूल्य हँड डायमंड ब्लेड\nपुढे: वॉल सॉ ब्लेड\nसतत डायमंड सॉ ब्लेड\nसतत रिम डायमंड सॉ ब्लेड\nड्राय-कटिंग सेगमेंट डायमंड सॉ ब्लेड\nसेगमेंट डायमंड सॉ ब्लेड\nविभागातील टर्बो डायमंड सॉ ब्लेड\nसुपर थिन ट���्बो डायमंड सॉ ब्लेड\nतुफानी टर्बो डायमंड सॉ ब्लेड\nटर्बो डायमंड सॉ ब्लेड\nओले-कटिंग सतत रिम डायमंड सॉ ब्लेड\nओले-कटिंग सेगमेंट डायमंड सॉ ब्लेड\nडायमंड कटिंग आणि ग्राइंडिंग सॉ ब्लेड\nविभाग टर्बो डायमंड ब्लेड\nछान शिवण टाइल ब्लेड\nव्हॅक्यूम ब्रेझ्ड डायमंड सॉ ब्लेड\nडायमंड वॉल चेझर ब्लेड\nपेट्रोल सॉ साठी विनामूल्य हँड डायमंड ब्लेड\nपत्तायुनिट 706, इमारत 25, क्रमांक 8633 झोंगचुन रोड, शांघाय, चीन\nकामकाजी वेळ09:00 ~ 18:00 मोडे ते शनिवार\n© कॉपीराइट - 2020-2021: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"}
+{"url": "https://agrostar.in/article/%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0-%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80/61b0b58dfd99f9db45111004?language=mr", "date_download": "2022-01-23T20:41:01Z", "digest": "sha1:KBY7H4BXIQMZOHXHQ2CBILMO2F2XHU4F", "length": 3473, "nlines": 62, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - ट्रॅक्टर खरेदीविषयी संपूर्ण माहिती! - अॅग्रोस्टार", "raw_content": "\nअॅग्रोस्टार अटी व नियम\nट्रॅक्टर खरेदीविषयी संपूर्ण माहिती\nशेतकरी मित्रांनो, उत्तम आधुनिक पद्धतीने शेती करायचा विचार केला, तर सर्व शेतकऱ्यांना आपल्या जवळ ट्रॅक्टर असावा असे वाटते. त्यामुळे शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर खरेदी करण्याकडे कल वाढलेला दिसतो. परंतु आपण ट्रॅक्टर खरेदी करताना काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक असते. तर त्या कोणकोणत्या बाबी आहेत जेणेकरून आपण उत्तम ट्रॅक्टर निवडू शकू. हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा. अॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी ulink://android.agrostar.in/publicProfileuserId=558020क्लिक करा. संदर्भ- होय आम्ही शेतकरी., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.\nट्रॅक्टर अनुदान योजना राबविण्यास मान्यता\nट्रॅक्टर चालवताना डिझेलची बचत कशी करावी\nशेतकऱ्यांनो, शेतीकामासाठी ट्रॅक्टर घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://navanirmiti.in/%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A6-%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A5%82-%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A5%8B/", "date_download": "2022-01-23T21:34:39Z", "digest": "sha1:HR5FYE3TQKH6G46YOBYD6VA35UA2ZSUW", "length": 7396, "nlines": 92, "source_domain": "navanirmiti.in", "title": "विसात नव्वद शोधू नको – नवनिर्मिती", "raw_content": "\nविसात नव्वद शोधू नको\n‘हल्लीच्या मुलांना काही ताळतंत्र राहिलेलं नाही’ किंवा ‘आमच्या वेळेला ���े असलं वागणं मुळीच खपवून घेतलं जात नसे’ ही विधानं अनादी काळापासून आजतागायत केली जात आहेत. जुनी पिढी नव्या पिढीला लहानाचं मोठं होताना बघते जे त्यांना स्वीकारता येत नाही आणि नव्या पिढीला जुनी पिढी अडगळ वाटू लागते. कालचक्राची अपरिहार्यता लक्षात आली की जुनी पिढी नव्या काळात आपला जुना काळ शोधू लागते …\nही कविता यूट्यूबवर https://youtu.be/qVDHSn-KCr4 ह्या ठिकाणी ऐकता येईल.\nकालचक्र हे फिरतच राही दुःख वृथा तू करू नको\nविसात नव्वद शोधू नको ॥ धृ ॥\nजुनी जाहली तुझी पिढी अन् नवी पिढी हे सरसावे\nतुझ्या पिढीच्या स्वप्नांमागे नवी पिढी ती बघ धावे\nकाळाची ही नदी वाहती उगाच तिजला अडवू नको\nविसात नव्वद शोधू नको ॥ १ ॥\nथेटरातले जाती सिनेमे बघती सारे फोनवरी\nक्रिकेटमधली षटके आली पन्नासाहून वीसवरी\nकोहली बुमराच्या ह्या काळी सचिन कुंबळे आठवू नको\nविसात नव्वद शोधू नको ॥ २ ॥\nहॉटेलाचे जेवण होते कधीकाळची चैन खरी\nइंटरनेट आता दिमतीला हॉटेलच ते येई घरी\nनवीन पिढीचे आरोग्य घटते उगाच गमजा करू नको\nविसात नव्वद शोधू नको ॥ ३ ॥\nगाळावा लागत होता तुज मित्राला भेटण्यास घाम\nकाय बिघडले मैत्रीकरता वापरले जर इन्स्टाग्राम\nकरुनी ओरडा साप साप तू आता भुई धोपटू नको\nविसात नव्वद शोधू नको ॥ ४ ॥\nतंत्रज्ञानाची ही भरारी उंच जातसे वेगाने\nसंगणकाचे अप्रूप तुजला फोन आता पुरतो जाणे\nडायलवाल्या कृष्णफोनच्या आठवणींनी झुरू नको\nविसात नव्वद शोधू नको ॥ ५ ॥\nपिकले केस लागला चश्मा निवृत्ती दिसते पुढती\nजबाबदाऱ्या कमी जाहल्या कामे ना तुजवीण अडती\nछंद जोपास कामावरती उशिरापर्यंत थांबू नको\nविसात नव्वद शोधू नको ॥ ६ ॥\nनव्वदात होते थोडे ते ऐंशी सत्तर साठही रे\nनवीन सहस्रक असे निराळे बांधून घे तू गाठ ही रे\nसज्ज उड्डाण करण्याकरता नवी पिढी थांबवू नको\nविसात नव्वद शोधू नको ॥ ७ ॥\nकालचक्र हे फिरतच राही दुःख वृथा तू करू नको\nविसात नव्वद शोधू नको ॥ धृ ॥\nभारत रत्न खान अब्दुल गफार खान\nभारत रत्न भीमसेन जोशी\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nपुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.\nचांगलं तेवढं घ्यावं जानेवारी 20, 2022\nभारत रत्न खान अब्दुल गफार खान जानेवारी 18, 2022\nभारत रत्न भीमसेन जोशी जानेवारी 18, 2022\nसंदीप दांडेकर commented on आई\nविशाल शिंदे commented on आई\nकाव्यकथा काव्यगाथा प्रेमकाव्य बालकाव्य भक्तिकाव्य भारत रत्न रामायण लघुकथा लघुकथासंग्रह वस्तुवाचक वैचारिक कविता वैज्ञानिक / तात्वज्ञानिक कविता व्यक्तिवाचक कविता सणावली सामाजिक कादंबरी स्थलवाचक कविता\n© २०१८-२१, नवनिर्मिती | संकेतस्थळ श्रेय - वेब वर्चुओसो", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://notionpress.com/mr/story/read/12299/how-can-i-forget-you", "date_download": "2022-01-23T20:35:02Z", "digest": "sha1:L6D4UMINBUE6NHCYW6LND6ZODDKAORBD", "length": 13561, "nlines": 225, "source_domain": "notionpress.com", "title": "#versesoflove - How can I forget you..! | Writing Contest from Notion Press", "raw_content": "आम्हाला संपर्क करा-: 044-4631-5631\nप्रकाशित करा तुमचं पुस्तक मोफत प्रकाशित करा आणि १५०हून अधिक देशांमध्ये विक्री करा\nआउटपब्लिश स्वतः पुस्तक प्रकाशित करण्याचं स्वातंत्र्य आणि पारंपरिक प्रकाशनसंस्थेचं मार्गदर्शन या दोन्हींचा संयोग अनुभवा.\nमार्केटिंगची साधनंतुमच्या पुस्तकाची प्रसिद्धी करून अधिकाधिक वाचकांपर्यंत पोचण्यासाठी आमची साधनं वापरा.\nआव्हानंतुमच्या पुस्तकाची प्रसिद्धी करून अधिकाधिक वाचकांपर्यंत पोचण्यासाठी आमची साधनं वापरा.\n#प्रेमकवितानिकाल पाहा #मन_कागदावर_मोकळं_करानिकाल पाहा\nइंडी ऑथर चॅम्पिअनशिप #4 निकाल पाहा इंडी ऑथर चॅम्पिअनशिप #3 निकाल पाहा\nभारतभरातील स्वतंत्र लेखकांची हजारो पुस्तकं शोधा आणि वाचा\nपुस्तकाच्या दुकानाला भेट द्या\nतुमचं पुस्तक मोफत प्रकाशित करा आणि १५०हून अधिक देशांमध्ये विक्री करा\nस्वतः पुस्तक प्रकाशित करण्याचं स्वातंत्र्य आणि पारंपरिक प्रकाशनसंस्थेचं मार्गदर्शन या दोन्हींचा संयोग अनुभवा.\nतुमच्या पुस्तकाची प्रसिद्धी करून अधिकाधिक वाचकांपर्यंत पोचण्यासाठी आमची साधनं वापरा.\n#प्रेमकविता निकाल पाहा#मन_कागदावर_मोकळं_करानिकाल पाहा\nइंडी ऑथर चॅम्पिअनशिप #4 निकाल पाहा इंडी ऑथर चॅम्पिअनशिप #3 निकाल पाहा\n\"तुमच्याशी संवाद साधून आनंद वाटला. प्रकाशनाची संपूर्ण प्रक्रिया तुम्ही ठरलेल्या वेळेत नियोजनबद्ध रितीने पूर्ण केलीत, हे मला खूप भावलं.\"\nसुब्रत सौरभकुछ वो पल'चे लेखक\nतुम्हाला आवडतील अशा कथा\nवो पहली मुलाकात में ही मेरा दिल चुरा ले जाते हैं वो क्योंकि दिल � Read More...\n❤️ प्रेम का संबंध ❤️\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nनोशन प्रेसने स्वतः पुस्तक प्रकाशित करण्यासाठी अतिशय सोयीचा मोफत प्रकाशन मंच उपलब्ध करून दिला आहे. यातून केवळ इंग्रजीतच नव्हे, तर हिंदी, तामिळ, बंगाली, मराठी, मल्याळी, गुजराती व कन्नड या भाषांमध्ये पुस्तक प्रकाशित करू इच्छिणाऱ्या लेखकांनाही मदत केली जाते. 'आउटपब्लिश' या आमच्या संमिश्र प्रकाशन कार्यक्रमाद्वारे तुम्हाला स्वतः पुस्तक प्रकाशित करण्यातील सर्व स्वातंत्र्य मिळतं आणि तज्ज्ञांच्या दृष्टिकोनाची मदतही मिळते. त्यामुळे अत्युच्च दर्जाचं पुस्तक प्रकाशित करायला आणि जगभरातील लाखो लोकांचं त्याकडे लक्ष जावं असा मंच उभारायला याचा उपयोग होतो. आमचे पुस्तकविषयक तज्ज्ञ तुमचं पुस्तक एका वेळी एक पान असं प्रकाशित करत असताना तुम्ही निवांत राहू शकता, किंवा आमच्या मोफत प्रकाशन मंचाचा वापर करून स्वतःहून पुस्तक प्रकाशित करू शकता. थोडक्यात, दर्जेदार सेवा आणि अभिनव तंत्रज्ञान यांचा संयोग साधून स्वतःहून पुस्तकं प्रकाशित करण्याचा सर्वोत्तम मार्ग नोशन प्रेस उपलब्ध करून देते. यामुळे स्वतंत्र पुस्तक प्रकाशनाचा पर्याय वापरू इच्छिणाऱ्या कोणत्याही लेखकासाठी नोशन प्रेस हा एक स्वाभाविक पर्याय ठरतो. आमच्या प्रकाशनविषयक तज्ज्ञांशी बोलून तुमच्या प्रकाशनाची योजना मोफत तयार करा आणि 'आउटपब्लिश'द्वारे थेट स्पर्धेत उतरा.\nप्रताधिकार © २०२२ नोशन प्रेस\nवापरविषयक अटी खाजगीपणाचं धोरण संकेतस्थळाचा नकाशा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"}
+{"url": "https://tarunbharat.com/dailynews/869552", "date_download": "2022-01-23T21:58:58Z", "digest": "sha1:AWLXCBCJ4LIWMIMU7DXLW3FGNO2FMOW6", "length": 8484, "nlines": 130, "source_domain": "tarunbharat.com", "title": "गुरुवारी 562 जण झाले कोरोनामुक्त – तरुण भारत", "raw_content": "\nसत्संगती ही पाप, ताप व दैन्य दूर करते\nगुरुवारी 562 जण झाले कोरोनामुक्त\nगुरुवारी 562 जण झाले कोरोनामुक्त\nगुरुवारी बेळगाव शहर व जिल्हय़ातील 562 जण कोरोनामुक्त झाले आहेत. वेगवेगळय़ा इस्पितळातून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. आतापर्यंत 20 हजार 927 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर गेल्या 24 तासांत 166 नवे रुग्ण आढळले असून तिघा जणांचा मृत्यू झाला आहे.\nएकूण बाधितांची संख्या 23 हजार 277 वर पोहोचली आहे. बेळगाव शहर व उपनगरांतील दोन व हिडकल येथील एक असे तिघा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंतचा मृतांचा सरकारी आकडा 323 वर पोहोचला आहे. प्रत्यक्षात हा आकडा मोठा आहे. सरकारी घोळामुळे वस्तुस्थिती लपविली जात आहे.\nगुरुवारी बेळगा��� व उपनगरांतील 36 व ग्रामीण भागातील 4 असे तालुक्मयातील 40 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. जिल्हा आरोग्य विभागाने जारी केलेल्या हेल्थ बुलेटीनमधील माहितीनुसार बाधितांचा आकडा गुरुवारी 303 वर पोहोचला आहे. जिह्यातील रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मात्र मृत्यूचे प्रमाण घटले आहे.\nहलगा, शिंदोळी, वाघवडे, भाग्यनगर, खासबाग, विनायकनगर, अजमनगर, राणी चन्नम्मानगर, रामतीर्थनगर, संगमेश्वरनगर, शाहूनगर, शहापूर, शास्त्राrनगर, भांदूर गल्ली-अनगोळ, बिम्स हॉस्पिटल, गुडस्शेड रोड, मुत्यानट्टी परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. एकाच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तिघा जणांचा मृत्यू झाला आहे.\nदसरा, दिवाळी सणामुळे बाधितांच्या संख्येत वाढ होण्याची भिती आहे. त्यामुळे सण साजरा करताना सरकारी नियमांचे पालन करा. केवळ लॉकडाऊन उठविण्यात आला आहे. कोरोनाचा फैलाव सुरूच आहे. त्यामुळे प्रत्येकाने फैलाव रोखण्यासाठी काळजी घेण्याची गरज आहे. मास्क, सॅनिटायझर, सामाजिक अंतर याचे काटेकोर पालन करण्याची सूचना वारंवार दिली जात आहे.\nओढय़ात कार उलटून चौघांचा मृत्यू\nबागवान गल्ली येथे लहान मुलांवर बॅटने हल्ला\nशारदोत्सव आयोजित लेखन कार्यशाळेला प्रारंभ\nआयसीएमआर, बिम्स-किम्समध्ये समन्वय करार\nकोगनोळीजवळ हरणाची शिंगे जप्त\nयशवंतपूर- पंढरपूर, म्हैसूर-निजामुद्दीन साप्ताहिक एक्स्प्रेस धावणार\nमिश्रा यांची पत्रकार परिषदेत माहिती\nपोलिसांकडून अडवणूक; कामगारांचे आंदोलन\nस्वरसम्राज्ञी कीर्ती शिलेदार यांचे निधन\nतरूण भारत आजरा कार्यालय वर्धापनदिनानिमित्त मान्यवरांकडून शुभेच्छा\nसर्व प्रकारची बससेवा सुरळीत\nनिक्रिय आमदारालाच पुन्हा संधी देणार का\n”गोवा काँग्रेसचा आपल्याच उमेदवारांवर विश्वास नसेल तर मतदारांनी का ठेवावा \nसंदीप खांडेपारकरांनी भाजपा सोडली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://tarunbharat.com/dailynews/879353", "date_download": "2022-01-23T22:03:50Z", "digest": "sha1:D4MV7MJCGREXUFGKDEL4UE2NGNHXJONM", "length": 15172, "nlines": 136, "source_domain": "tarunbharat.com", "title": "मलप्रभेवरील यडोगा बंधाऱयाला वाली कोण? – तरुण भारत", "raw_content": "\nसत्संगती ही पाप, ताप व दैन्य दूर करते\nमलप्रभेवरील यडोगा बंधाऱयाला वाली कोण\nमलप्रभेवरील यडोगा बंधाऱयाला वाली कोण\nऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात खानापूर तालुक्मयात झालेल्या धुवाधार पावसामुळे मलप्रभा नदीला महापूर आला होता. या महापुरामध्ये मलप्रभा नदीवरील चापगाव ते यडोगा रस्त्यावरील पाणी आडवण्याच्या बंधाऱयावरील दुतर्फा मातीचा भराव वाहून गेल्याने या रस्त्यावरील वाहतूक गेल्या चार महिन्यापासून पूर्णतः ठप्प झाली आहे. सध्या दुचाकी वगळता या रस्त्यावरील वाहतूक पूर्णत: बंद राहिल्याने अनेक वाहनधारकांसह ऊस उत्पादकांना याचा मोठा फटका बसला आहे. संबंधित विभागाकडे अनेकवेळा अर्ज विनंत्या करूनही तसेच लोकप्रतिनिधींना कळवूनही याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे या पुलाचा वाली कोण असा प्रश्न शेतकरी वर्ग व प्रवासी वर्गातून उपस्थित केला जात आहे.\nहा रस्ता अनेक गावांना जवळचा असून तो बंद झाल्याने खानापूरला ये-जा करण्यासाठी आता लालवाडीमार्गे पर्यायी मार्ग शोधावा लागत आहे. त्यामुळे वाहनधारकांची मोठी गोची झाली आहे. गेले चार महिने या पुलाच्या दुरुस्तीसाठी अनेकवेळा संबंधित अधिकाऱयांना अनेकवेळा अर्ज विनंत्या करूनही याकडे साफ दुर्लक्ष झाले आहे. या पुलाच्या दुरुस्तीची जबाबदारी वरिष्ठ अधिकारी देखील घेण्यास नाकारत आहेत. त्यामुळे आपण दाद कोणाकडे मागावी असा प्रश्न शेतकरी वर्गात उपस्थित झाला आहे.\nऊस तोडणी कामगारांना मोठी अडचण\nचापगाव, कोडचवाड, वड्डेबैलसह पुढच्या भागातील अनेक गावांचा ऊस खानापूर लैला शुगर कारखान्याला पुरवठा केला जातो. साखर कारखान्याच्या गळीत हंगामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता ऊस तोडीला जोर आला आहे. परंतु यडोगा मार्गे लैला शुगर्सला येणारा जवळचा मार्ग बंद राहिल्याने आता ऊस वाहतूकदारांना 18 किलोमीटरचे अंतर कापून लालवाडीमार्गे खानापूरला येणे भाग पडत आहे. यामुळे ऊस तोडणी वाहतूकदारांना मोठी अडचण निर्माण झाली आहे.\nसदर रस्ता लैला कारखान्याला जाण्यासाठी केवळ सात ते आठ किलोमीटरचा असल्याने सर्वांना सोयीचा आहे. परंतु या रस्त्याच्या बंधाऱयावरील दुतर्फा मोठे भगदाड पडल्याने वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. रस्त्याच्या चापगावच्या बाजूने रस्ता उखडून गेला असून चारचाकी वाहने जाणे कठीण झाले आहे. तर यडोगा रस्त्याच्या बाजूने पुलावर टाकण्यात आलेल्या काँक्रिटीकरण खालील मातीचा भराव वाहून गेल्याने सिमेंट काँक्रीट अधांतरी राहिले आहे. यावरून ऊस वाहतूक करणारी अवजड वाहने घालणे धोक्मयाचे बनले आहे. यासाठी तात्काळ या पुल���वरील दुरुस्ती कामे हाती घ्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.\nअभियंत्याचा नाकर्तेपणा, कंत्राटदारही अडचणीत\nया पुलाच्या दुरुस्तीसाठी मागील वषी 45 लाखाचा निधी मंजूर करण्यात आला. या निधीअंतर्गत या पुलावर पुन्हा काँक्रिटीकरण करण्यात आले. परंतु सदर काँक्रिटीकरण करताना लॉकडाऊन झाल्याने कामही बऱयाचवेळा रखडले. अखेर मध्यंतरी कंत्राटदाराने या पुलावरील काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण केले खरे. परंतु, निकृष्ट दर्जाच्या कामामुळे व बेजबाबदारपणामुळे या पुलाची महापुरात वाताहत झाली आहे. पुलावर कामकाज सुरू असताना बाजूने नाहक जेसीबीने खोदाई केल्याने पुराच्या प्रवाहात असलेला रस्ता वाहून गेला. तर दुसऱया बाजूने पुलाच्या प्रवाहामुळे नव्याने करण्यात आलेले काँक्रिटीकरणाखालील मातीचा भराव वाहून गेल्याने धोका निर्माण झाला आहे.\nतात्काळ दुरुस्त न केल्यास आंदोलन\nदुरुस्तीचे काम तात्काळ हाती घ्यावी, अशी विनंती लघुपाटबंधारे विभागाचे अभियंते कोमन्नावर यांच्याकडे त्याचवेळी केली. परंतु कोमन्नावर यांना अन्यत्र बदली आदेश आल्याने सदर कंत्राटदाराचे बिलही रखडले आहे. तरी या पुलाची येत्या दोन दिवसात तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा संबंधित खात्याच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी वर्गाने दिला आहे.\nलैला शुगर्स महाव्यवस्थापकाकडे शेतकऱयांची धाव\nइकडे लैला शुगर्स साखर कारखान्याला या भागातील ऊस पुरवठा केला जातो. परंतु ऊस वाहतुकीसाठी रस्त्यात अडचणी निर्माण झाल्याने या पुलाच्या दुतर्फा मातीचा भराव टाकून तात्पुरता रस्ता दुरुस्ती करण्यासाठी लैला शुगर्सचे महाव्यवस्थापक सदानंद पाटील यांच्याकडे या भागातील शेतकऱयांनी विनंती केली आहे. एका शिष्टमंडळाने सोमवारी सकाळी व्यवस्थापकांची भेट घेऊन कारखान्यामार्फत रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. दोन दिवसात संबंधित विभागाने रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले नाही तर आपण तात्पुरता रस्ता करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन महाव्यवस्थापक सदानंद पाटील यांनी यावेळी दिले. यावेळी ऊस उत्पादक शेतकरी शंकर धबाले, तुकाराम धबाले, मारुती चोपडे, पिराजी कुऱहाडे, फोंडू धबालेसह शेतकरी वर्ग उपस्थित होते.\nखानापूर नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष पदासाठी उद्या निवडणूक\nहंगरगे मरगा�� देवी मंदिराचा भूमीपूजन सोहळा उत्साहात\nरेशन दुकानासमोर खुर्च्यांची व्यवस्था\nअलायन्स इंटरनॅशनल क्लबतर्फे पोलिसांना मास्क वितरण\nआप्पाचीवाडी येथे कोरोना लसीकरण\nएकसंबा येथील मारहाण प्रकरणाला कलाटणी\nआजाराला कंटाळून युवकाची आत्महत्या\nकोटपा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पोलिसांना प्रशिक्षण\nक्वारंटाईन सेंटरमधून कोरोना आरोपी पळाला\n…तर मुस्लीम नेत्यांवरही द्वेषपूर्ण भाषणांसाठी कारवाई व्हावी, हिंदू सेनेची मागणी\nगेल्या पाच वर्षांत ६० टक्के आमदारांनी पक्षांतर करत गोमंतकियांना फसवले\nराज्याच्या अनेक भागात पावसाची हजेरी\nसत्संगती ही पाप, ताप व दैन्य दूर करते\nप्रवासी टॅक्सी योजना रखडली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.livemarathi.in/standing-committee-meetings-concluded-by-video-conference/", "date_download": "2022-01-23T20:59:09Z", "digest": "sha1:I2UJS76BOBZJHTZYAJFMSFM3OBTKWNEE", "length": 9480, "nlines": 98, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "स्थायी समिती सभा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संपन्न | Live Marathi", "raw_content": "\nHome कोल्हापूर स्थायी समिती सभा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संपन्न\nस्थायी समिती सभा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संपन्न\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज (शुक्रवार) स्थायी समिती सभापती सचिन पाटील यांनी छत्रपती ताराराणी सभागृहातून स्थायी समिती सदस्य, सदस्या यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला.\nया सभेत कोल्हापूर शहरात नाले जोड प्रकल्प कनेक्शनबाबतच्या तक्रारी, खेलो इंडियामध्ये प्रस्तावित केलेले काम, बंद पडलेले रेऑन कंपनीचे बल्ब, विकास आराखडा, एलबीटी थकबाकी वसुली, शहरातील घरफाळा सर्व्हे, स्टर्लिग टॉवर रस्त्याबाबत चर्चा करण्यात आली.\nPrevious articleनुसत्या नोटा छापू नका : हसन मुश्रीफ (व्हिडिओ)\nNext articleदादांना ‘खाती’ समजली नाहीत : हसन मुश्रीफ यांची उपोधिक टोला (व्हिडिओ)\nअन्यथा गोकुळच्या कारभारासंदर्भात सर्व पुराव्यांसह जनतेसमोर जावं लागेल : शौमिका महाडिक\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार प्रेरणादायी : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर\nबेरकळवाडी गावाला ‘गोकुळ’ च्या संचालकांची भेट…\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार प्रेरणादायी : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर\nकुरुंदवाड (प्रतिनिधी) : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कार्य आणि नेतृत्व शब्दात सामावणे अशक्य आहे. त्यां��े विचार पुढील पिढ्यांना देखील प्रेरणा देत राहतील. सामान्य माणसांच्या प्रश्नांवर प्रत्यक्ष मैदानात झुंजणाऱ्या,सर्वसामान्य माणसांचा ते बुलंद आवाज होते. देशाच्या...\nबेरकळवाडी गावाला ‘गोकुळ’ च्या संचालकांची भेट…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या मार्गदर्शनाखाली करवीर तालुक्यातील बेरकळवाडी गावाला संचालकांनी भेट दिली. या गावात गुजरात व हरियाणा राज्यातून जातिवंत ४८ म्हैशी खरेदी केलेल्या असून त्यांच्या पासून जन्मलेली मादी वासरे,...\nबिटकॉईनमध्ये गुंतवणुकीदाराची २० लाखांची फसवणूक : तिघांवर गुन्हा दाखल\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करायला लावून केदार रानडेसह अन्य दोघांनी २० लाखांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी सुहास नागन्नावार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजरामपुरी पोलीस ठाण्यात केदार रानडेसह अन्य दोघां विरोधात...\nजिल्ह्यात चोवीस तासात ‘७२३’ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात ७२३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात दोघांचा मृत्यू झाला असून ४२२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – ३११, आजरा –...\nशिवसेनेतर्फे मोफत युनिव्हर्सल पासचे वाटप : रविकिरण इंगवले\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कोरोनाचे दोन डोस पूर्ण झालेल्या नागरिकांना विनामूल्य कोरोना डोसचे प्रमाणपत्र (युनिव्हर्सल पास) विनामूल्य देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. अशी माहिती माजी उपमहापौर रविकिरण इंगवले यांनी...\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘गडहिंग्लज अर्बन’ला भेटला ‘हर्षद मेहता’.. : 13 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली...\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.nilkantheshwarsamachar.page/2020/09/89DcCq.html", "date_download": "2022-01-23T21:24:47Z", "digest": "sha1:2TL633COSRYWVQUYHDAQVOGGSY2IRHL5", "length": 5314, "nlines": 30, "source_domain": "www.nilkantheshwarsamachar.page", "title": "निलंगा येथील महाराष्ट्र महाविद्यालयात राजभाषा सप्ताह साजरा", "raw_content": "\nनिलंगा येथील महाराष्ट्र महाविद्यालयात राजभाषा सप्ताह साजरा\nनिलंगा येथील महाराष्ट्र महाविद्यालयात राजभाषा सप्ताह साजरा\nनिलंगा- महाराष्ट्र महाविद्यालय, निलंगा हिंदी विभागाच्या वतीने दि. १६ सप्टेंबर रोजी अत्यंत उत्साहात हिंदी राजभाषा सप्ताह कार्यक्रम ऑनलाईन पध्दतीने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी हिंदी विषयाचे युवा लघु कथाकार व आलोचक डॉ. ऋचा शर्मा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आजच्या काळात जागतिक पातळीवर हिंदी भाषेचा विकास व विस्तार अत्यंत गतीने होत आहे परंतू देशातंर्गत शासकीय व राजकीय यंत्रणा मात्र हिंदीच्या विकासाबाबत निष्क्रिय दिसून येत आहेत अशी खंत त्यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांना मात्र भाषेचा व राष्ट्रभाषेचा मनी अभिमान बाळगावा व या भाषेमध्येच आपले व्यवहार करावेत जेणे करुन भाषा विकसीत होण्यास मदत होईल असे अवाहन त्यांनी प्रतिपादन केले.\nया कार्यक्रमात योगिता शिरुरे, सुमय्या टप्पेवाले, प्रियंका अभंगे या विद्यार्थ्यांनीने राजभाषेसंदर्भात आपले विचार मांडले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव कोलपुके यांनी हिंदी भाषेचे महत्व प्रतिपादीत केले. या कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. चंद्रकुमार कदम, हिंदी विभागप्रमुख डॉ. बालाजी गायकवाड, डॉ. गोविंद शिवशेट्टे प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. बालाजी गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आयोजन डॉ. गोविंद शिवशेट्टे यांनी केले तर आभार विद्यार्थीनी मेघा तुळसे यांनी केले.\nश्री हावगीस्वामी महाविद्यालयातील बारावीच्या निकालाची उज्ज्वल परंपरा कायम.\nJuly 17, 2020 • विक्रम हलकीकर\n*महाराष्ट्र महाविद्यालयात कृषी दिनानिमित्त वृक्षारोपन\nJuly 01, 2021 • विक्रम हलकीकर\nमतदार यादीतील नाव वगळणे, समाविष्ठ करणे व दुरुस्ती करुन घेण्याचे आवाहन\nउदगीर शहरामध्ये पर्यावरण,आरोग्य संवर्धन आणि प्रदूषमुक्तीसाठी आयोजित भव्य सायकल रलीमध्ये उदगीरकरांनी सहभागी व्हावे मुख्याधिकारी भारत राठोड\nबेवारस पडलेल्या इसमाचा जीव वाचविला : माजी नगरसेवक अहमद सरवर यांची तत्परता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://barshilive.com/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A2/", "date_download": "2022-01-23T22:44:33Z", "digest": "sha1:ANUWSFASY5FJMUPZG474L36MGGXA4EAS", "length": 6200, "nlines": 93, "source_domain": "barshilive.com", "title": "सोलापूर शहरात रविवारी आढळले 39 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण", "raw_content": "\nHome आरोग्य सोलापूर शहरात रविवारी आढळले 39 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण\nसोलापूर शहरात रविवारी आढळले 39 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण\nसोलापुर शहरातील कोरोना बाधितांची संख्या 1930 झाली आहे तर मृतांची संख्या 170 आहे . आज सोलापूर शहरात 222 अहवाल प्राप्त झाले यात 183 निगेटिव्ह तर 39 पॉझिटिव्ह आहेत.\nत्यामध्ये 28 पुरुष आणि 11 महिलांचा समावेश आहे. आज 9 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे.\nतर 18 जण कोरोना मुक्त झाले आहेत.\nआमच्या फेसबुक पेज ला लाईक करा\nसोलापूर शहर आणि जिल्ह्यातील एकूण आकडेवारी पुढीलप्रमाणे एकूण कोरोना बाधितांची जिल्ह्यातील संख्या 2126 मृतांची संख्या 181 .सध्या 827 कोरोना बाधितावर उपचार सुरू आहेत तर 1118 जण कोरोना मुक्त झाले आहेत.\nPrevious articleरविवारी बार्शीत 3 कोरोना रुग्णांची वाढ; ग्रामीण जिल्ह्यात 17 ची भर\nNext articleजेव्हा… राज्याचे कृषिमंत्री स्टिंग ऑपरेशन करतात वाचा काय घडले नेमके\nबार्शीत श्री गणेश रोड गणेश मंडळाच्या सहकार्याने लसीकरण शिबीर\nदेवळालीत स्मशानशांतता, लोकप्रतिनिधीच करतात अंत्यविधी\nबार्शी तालुक्यातील कोविड-लसीकरण सुरळीतपणे राबवा- तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी मार्गदर्शक सुचना केल्या जाहीर\nवैरागच्या विकासासाठी भूमकर यांच्या पाठीशी ताकद उभी करणार-रोहित पवार\nवृक्ष संवर्धन समिती च्या वतीने गच्चीवरील बाग तसेच परसबाग स्पर्धेच आयोजन\nनिमित्त बार्शीतील कथित शेअर घोटाळ्याचे : रोडपती…. करोडपती…. वाचा सविस्तर-\n अलीपुर रोड परिसरातून महिलेचे गंठण भरदिवसा लंपास; २ जणां विरुद्ध...\nसोलापुरात शेततळ्यात बुडून आईसह दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू\nवैराग मध्ये एक पतिपत्नी विजयी तर एक पतिपत्नी पराभूत\nचिंताजनक: बार्शीत तीन दिवसात २७१ नवे कोरोना रुग्ण सापडले\nराष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष काका साठेंनी झेडपीच्या आवारात लगावली एकाच्या ‘कानाखाली’ |...\nवैराग नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या निरंजन भूमकरांची एकहाती झेंडा-भाजप चार तर शिवसेना...\nबार्शी शेअर मार्केट घोटाळा: विशाल फटे याला 10 दिवसांची पोलीस कोठडी;...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://jalgaonlive.news/young-woman-threatened-to-kill-for-marriage-filed-a-crime-against-the-youth/", "date_download": "2022-01-23T22:00:28Z", "digest": "sha1:JV7IFJUGSHMQI6HAFAKMDLUCEQVLVUA6", "length": 6352, "nlines": 96, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "तरूणीस लग्नासाठी जिवे ठार मारण्याची धमकी; तरूणा विरूद्ध गुन्हा दाखल | Jalgaon Live News", "raw_content": "\nतरूणीस लग्नासाठी जिवे ठार मारण्याची धमकी; तरूणा विरूद्ध गुन्हा दाखल\nWritten By चेतन पाटील\n नायगाव ( ता. यावल ) येथील एका २२ वर्षीय तरुणीशी प्रेमसंबंध ठेवुन तरूणीस लग्न करण्यासाठी जिवे ठार मारण्याची धमकी देवुन विनयभंग करणाऱ्या जळगावच्या तरूणा विरूद्ध, तरुणीच्या फिर्यादीवरून यावल पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nसविस्तर असे की, नायगाव तालुका यावल येथील राहणारी २२ वर्षीय तरुणी ही जळगाव येथे शिक्षणासाठी नातेवाईक राहत आहे. तिला शांताराम श्रावण ठाकुर (रा. शिरसोली ता. जि. जळगाव) या तरूणाने जुलै २०१८ ते २७ नोव्हेंबर २०२१ या कालावधी दरम्यान, जवळीक वाढवली. जळगाव येथे क्लासेसला जात येत असतांना तिच्या घरी नायगाव येथे येवुन व जळगाव येथे वेळोवेळी प्रेमसंबंध ठेवुन जवळकी साधुन फिर्यादी तरुणीच्या घरी जावुन माझ्याशी लग्न कर अशी मागणी करून अट घातली व तू जर माझ्याशी लग्न केले नाही तर तुला व तुझ्या कुटुंबास जिवंत सोडणार नाही असा दम दिला. त्या वेळीस घाबरलेल्या तरूणीने शांताराम ठाकुर या तरूणा विरूद्ध यावल पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिल्याने पोलीसात भाग ५ गुरन२०३ / २०२१ भा .द .वी . ३५४ ( अ ) ५०६ , ५०७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन , तपास पोलीस उपनिरिक्षक जितेन्द्र खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे हे करीत आहे.\nजळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा\nया बातम्या देखील वाचा\nपाचोऱ्याच्या अल्पवयीन मुलीवर सातारा जिल्ह्यात अत्याचार, बाळाला दिला जन्म, गुन्हा दाखल\nमुलामुलींना स्वरक्षणाचे शिक्षण गरजेचे : डॉ.अश्विन सोनवणे\nनेहरू युवा केंद्रातर्फे नेताजी सुभाषचंद्र बोस, स्व.बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://jagdishnews.com/category/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF/", "date_download": "2022-01-23T20:31:26Z", "digest": "sha1:3IXW6XN7S2CQZIDKGPAZEPSWHSFWWXH3", "length": 10896, "nlines": 217, "source_domain": "jagdishnews.com", "title": "राष्ट्रीय - Jagdish News", "raw_content": "\nनांदगाव खंडेश्वर मध्ये युवकाने घडवले माणु���कीचे दर्शन \nहिंदुराष्ट्र सेना अकोला द्वारा आयोजीत ई – श्रम कार्ड नोंदणी…\nवीज वितरण कंपनीच्या नियोजनशून्य कारभारामुळे शेतकऱ्याचे हाल\nटिपु सुलतान चौक परीसरात गोवंश कत्तल करणार्या आरोपींना हिवरखेड पोलिसांनी रंगेहात…\nधर्म जर टिकवायचा असेल तर बलशाली असणेच अगत्याचे आहे \nरोख ठोक.. निर्भिड मत..मांडणार्या सेव्हन स्टार न्यूज चॅनलचा वेध भविष्याचा उडान विशेषांकाचे प्रकाशन सोहळा,पुसेसावळी येथे थाटात संपन्न \nश्री तिरुपती बालाजी चे दर्शनास दर्शनाला गेलात तर बुलढाणा अर्बन बँक भक्त निवास मध्ये ऊत्तम व्यवस्था \nअकोट येथील हर्षित हरनीश राजा ने मिळविला आंतरराष्ट्रीय बुध्दीबळ ग्रँड मास्टर खिताब \nकाश्मीरच्या जनतेने संकुचित काश्मिरीयत चा त्याग करून व्यापक असे भारतीयत्व...\n तरच व्हाल कर्मवीर भविष्याचे \nएपीजे अब्दुल कलाम साहब के बारेमें अविश्वसनीय और चौंकाने वाली...\nस्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी महत्त्वपूर्ण बातमी भारतीय स्टेट बॅंकेची ची...\nमे आणि जून 2021 मध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत एनएफएसए...\n14 एप्रिल भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी देशभरात सार्वजनिक सुट्टी जाहीर...\nस्वराज्य संकलक राजे शहाजी भोसले \n अन व्यापारी लेकुर वाळा झाला \nस्वराज्यातील गड किल्ले , जनसामान्यांना पाहायला मिळतील काय \nगतकाळातील काॅंग्रेस, गठबंधन सरकारे शेतकर्यांची कैवारी होती कि, हाडवैरी \nसंपादक : श्री.जगदीश आगरकर\nनांदगाव खंडेश्वर मध्ये युवकाने घडवले माणुसकीचे दर्शन \nहिंदुराष्ट्र सेना अकोला द्वारा आयोजीत ई – श्रम कार्ड नोंदणी...\nवीज वितरण कंपनीच्या नियोजनशून्य कारभारामुळे शेतकऱ्याचे हाल\nतलाठी अनिल अंभोरे यांची तहसील कार्यालयाचे वाॅशरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या \nसौ. जयश्री नामदेव पारस्कर या विवाहितेवर खुनी हल्ला \nअकोल्यातील भावी जिल्हाधिकाऱ्याचा अखेर कोरोनाने घेतला बळी \nया इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो बुलढाणा न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"}
+{"url": "https://mazespandan.com/tag/google-groups/", "date_download": "2022-01-23T21:20:26Z", "digest": "sha1:C6XLDJCV6RHYVLRMRHJKRP3P7CEQCGWT", "length": 7231, "nlines": 146, "source_domain": "mazespandan.com", "title": "Google Groups – स्पंदन", "raw_content": "\nमराठी मन, मराठी स्पंदन..\nयाला जीवन ऐसे नाव..\nरेल्वेत बर्थ कसे बुक केले जातात\nGoogle Groups जरा हटके विनोदी\nमुलींना ओळखणं कठीण असतं…\nमुलींना ओळखणं खरंच कठीण असतं का हो त्यांच्या मनात काय चालू असतं हे एक देवच काय ते जाणे अन् ती मुलगी…😜 तुम्ही तिची तारीफ केली, तर तिला वाटतं तुम्ही खोटं … Read More\nGoogle Groups कुठेतरी वाचलेले..\nमुलीने आपल्या लाडक्या बापासाठी…\nबापाच्या आयुष्यातला खरंतर हा सगळ्यात आनंदी प्रसंग. कार्यालयातून परत आल्यावर भावनिक त्सुनामी येउन गेल्यानंतरची परिस्थिती घरभर असते. बरेचजण सुट्ट्या नसल्यामुळे परस्पर कार्यालयातून स्टेशनवर पळालेले असतात. सामान घेऊन गाड्यांबरोबर माणसंही घरी … Read More\nblogsGoogle Groupsgoogle marathiकुठेतरी वाचलेलेमराठीमराठी अवांतर वाचनमराठी लेखनमराठी लोकमाझेस्पंदनमाय मराठीमी मराठीमुलगीवधू पितास्पंदन 1 Comment on मुलीने आपल्या लाडक्या बापासाठी…\nएका गावात कोर्टाच्या इमारती जवळ एका माणसाचं घर होतं. पहिली बायको सतत आजारी त्यामुळे सोय म्हणून त्याने दुसरं लग्न केलं दुसरी बायको आपली खाली मान घालून वावरायची. पहिली आपली बघावं … Read More\nयाला जीवन ऐसे नाव..\nरेल्वेत बर्थ कसे बुक केले जातात\nवपुंच्या साहित्यरूपी अथांग महासागराला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न.\nGood Thoughts Google Groups Life Technology Uncategorized Whatsapp आध्यात्मिक ऐतिहासिक कविता कुठेतरी वाचलेले.. जरा हटके जागतिक राजकारण दिनविशेष प्रेम प्रेरणादायी मराठी सण राजकीय राशिभविष्य २०२१ राशीचक्र वपु विचार विनोदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"}
+{"url": "https://visithultsfred.se/mr/%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B3%E0%A4%AA/", "date_download": "2022-01-23T20:53:19Z", "digest": "sha1:CBIAOSYZX7HMU5UAMRZHFNSQW6OEIO7G", "length": 12751, "nlines": 159, "source_domain": "visithultsfred.se", "title": "होजोरतेझिन | Hultsfred भेट द्या", "raw_content": "\nसर्व फास्ट फूड रेस्टॉरंट्स आणि पिझ्झेरिया पहा\nशेतातील सर्व दुकाने पहा\nप्राचीन वस्तू आणि पिसू बाजार\nनिसर्ग आणि मैदानी जीवन\nहेम » पहा आणि करा » उपक्रम » मासे » होजोरतेझिन\nरॅंकची पाईकपर्च फिशिंग असणारा तलाव.\nहोजोरतेझान हे विरसरुमच्या अगदी पश्चिमेस, विरसरुमस्झान जवळ आहे ज्यास तो जोडलेला आहे. तलाव पोषक तत्वांमध्ये कमकुवत आहे आणि पाणी किंचित तपकिरी आहे. हे आजूबाजूच्��ा वन जमीनीमुळे आहे. परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात शंकूच्या आकाराचे वन असते आणि समुद्रकिनारे खडकाळ असतात. तलावाच्या पूर्वेकडील भागात पाने गळणारे वन आहे. तलावातील तळाशी असलेले पदार्थ वेगवेगळे चिखल, रेव आणि अवरोध असतात आणि तलावातील वनस्पती विरळ असते आणि त्यात मोतीबिंदू, नद्या, पाण्याचे कमळे व नद्या असतात. मध्य / पूर्व भागात तीन बेटे आहेत.\n1. होजोरतेझिनचा समुद्री डेटा\n2. होजोरतेझिनची मासे प्रजाती\n3. होजोरतेझिनसाठी मासेमारीचा परवाना खरेदी करा\n5. होजोरतेझिन मध्ये मासेमारी\nहोजोरतेझिनसाठी मासेमारीचा परवाना खरेदी करा\nउल्ला आणि कर्ट अरविडसन, स्टोरा ultहॉल्ट\nनवशिक्या: एक बोट घ्या आणि बोट नंतर एक पिवळा आणि पांढरा वुब्लर ड्रॅग करा जेणेकरून कदाचित पाईकपर्च शोषून घेईल.\nव्यावसायिक संच: पाईकपर्च फिशिंग मोठ्या माशाचे उत्पादन करू शकते.\nशोधक: पाईकपर्च फिशिंगमध्ये प्रयत्न करण्यासारखे बरेच आहे, किमान एंगलिंगमध्ये नाही\nकिना-यावर मासेमारी करणे खूप अवघड आहे म्हणून भाड्याने उपलब्ध असलेल्या बोटीवर प्रवेश करणे चांगले. पाईकपर्च फिशिंग म्हणजे तलावामध्ये सर्वात मनोरंजक आहे आणि संध्याकाळ आणि सकाळी खोल उतारावर बोटीनंतर डुबकी मारणे ही एक चांगली पद्धत आहे. पाईकपर्चसाठी वॉब्बलर्ससाठी चांगले रंग किंचित लाल, पिवळे, पांढरे आणि हिरवे अशा पाण्यामध्ये आवाज निर्माण करणार्या तथाकथित खडबडीत बॉल असलेले शक्यतो वोब्बलर्ससारखे रंग आहेत. तलावामध्ये 5 किलोपेक्षा जास्त मोठे पाईकपर्च नियमितपणे पकडले जातात. २०० in मध्ये तलावामध्ये पाईपेरॅचचे सर्वात अलीकडील प्रकाशन करण्यात आले. पाईकपार्च फिशिंगसाठी चांगली क्षेत्रे ही दोन सर्वात मोठी बेटांमधील आहेत जिथे तेथे खोलवर व वायव्य भागात आहे.\nअन्यथा, तेथे एक मोठे पाईक आहे ज्याला सूत आणि अँगलिंग करायला आवडते. पाईकसाठी चांगली ठिकाणे मर्टिफोर्सच्या बाहेरील खाडीत आणि दक्षिणेकडील किना off्यावर खोल उतार आहेत. पाईक आणि पाईपर्चचा किमान आकार 40 सेमी आहे आणि आपण दररोज केवळ 3 पाईक / पाईकपर्च घेऊ शकता. ट्रोलिंगला परवानगी आहे आणि अशी काही ठिकाणे आहेत जिथे आपण आपल्या स्वत: च्या बोटमध्ये ठेवू शकता. तलाव फार मोठा नसल्याने आणि इतर मच्छीमारांच्या बाबतीत, प्रत्येक बोटात जास्तीत जास्त 4 रॉड वापरण्याची शिफारस केली जाते. पाईकपर्च एक अतिश�� चांगली आणि कौतुकयुक्त फूड फिश आहे. एक किलोचा पाईकपर्च फॉइलमध्ये लपेटण्यासाठी आणि ग्रिलवर ठेवण्यासाठी योग्य असू शकते. तलावाद्वारे, हा सर्वात जास्त मारहाण करणारा चव अनुभव बनतो.\nआयफिसके. येथे असोसिएशनबद्दल अधिक वाचा इफिसकेची वेबसाइट.\nमासेमारीचा परवाना खरेदी करा\nउल्ला आणि कर्ट अरविडसन, स्टोरा ultहॉल्ट\nGoogle वर 5 पुनरावलोकने\nछान फिशिंग, आसपास काही ठिकाणी आंघोळीसाठी जागा आहेत. पर्च पाईक येथे मौल्यवान मासे आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://mr.foundrytech.cn/semi-automatic-pouring-machine-product/", "date_download": "2022-01-23T22:13:11Z", "digest": "sha1:Y67ET3VDXGXGAGZJQISASNQMK2UOEDBQ", "length": 11557, "nlines": 183, "source_domain": "mr.foundrytech.cn", "title": "चीन सेमी-ऑटोमॅटिक पौरिंग मशीन फॅक्टरी आणि पुरवठादार | सोफिक", "raw_content": "\nस्टॅटिक प्रेशर मोल्डिंग लाइन\nएअर मल्टी- पिस्टन मोल्डिंग मशीन\nहायड्रॉलिक मल्टी- पिस्टन मोल्डिंग मशीन\nझोल्ट स्क्विझिंग मोल्डिंग मशीन\nस्टॅटिक प्रेशर मोल्डिंग मशीन\nक्षैतिज फ्लास्कलेस मोल्डिंग लाइन\nअर्ध स्वयंचलित मोडमध्ये सेमी-स्वयंचलित ओतण्याचे यंत्र उपयुक्त आहे, जॉयस्टिकसह ऑपरेटरद्वारे मार्गदर्शन केले जाते.\nआम्हाला ईमेल पाठवा पीडीएफ म्हणून डाउनलोड करा\nअर्ध स्वयंचलित मोडमध्ये सेमी-स्वयंचलित ओतण्याचे यंत्र उपयुक्त आहे, जॉयस्टिकसह ऑपरेटरद्वारे मार्गदर्शन केले जाते. फॅन-आकाराचे ओतण्याचे लाडल, सर्वो टिल्टिंग मेकॅनिझम, रेखांशाचा वाहन रेल प्रणाली, ट्रान्सफर सिस्टम , कंट्रोल आणि ऑपरेशन सिस्टम , सेफ सिस्टम, केबल डिव्हाइस, स्ट्रीम इनोकुलेशन डिव्हाइस इत्यादींचा समावेश आहे. रेखांशाचा प्रवास, आडवा ट्रॅव्हल्स आणि टिल्ट ओतणे या तीन स्वातंत्र्यासह. हे ग्रे लोखंडासाठी सर्व प्रकारच्या मोल्डिंग लाइनमध्ये मोठ्या प्रमाणात वापरलेले आहे, ड्युटाईल लोहामध्ये फ्लास्क मोल्डिंग आणि नॉन-फ्लास्क मोल्डिंग लाइन समाविष्ट आहे.\n1. रोटेशनच्या केंद्राची वाजवी निवड, ऑपरेट करणे सोपे, मुळात ओतल्यानंतर पुन्हा तयार केले जाऊ शकते.\n2. डबल अळी गीअर ड्राइव्हचा वापर. मॅन्युफॅक्चरिंगची आवश्यकता जास्त असली तरीही, प्रसारण लवचिक आहे आणि द्वि-मार्ग उलट आहे चांगले.\n3. लिफ्टिंग रॉड फोर्जिंगपासून बनविलेले आहे, जे स्टील वेल्डेड भागांपेक्षा अधिक सुरक्षित आणि सुरक्षित आहे.\nThe. बॉडी प्लेट अधिक जाड असते, आणि तळाशी रचना टे��र, तळाशी हूप आणि वेल्डिंगच्या संयोजनासह तिप्पट विमा स्वीकारते, जी सेवा आयुष्याची वाढ आणि ऑपरेटरची सुरक्षा सुनिश्चित करते.\n5, मुख्य शरीर आणि धंद्याची भरभराट, रिड्यूसर आणि हँड व्हील, साखळी कार्डाने सज्ज असलेल्या कोणत्याही वेळी लॉक केल्या जाऊ शकतात.\n6. दोन ट्रून्स आणि बूम सेल्फ-अलाइनिंग बेयरिंग्जसह सुसज्ज आहेत आणि सुसंगतता चांगली आहे.\nकास्टिंग फाउंड्री लाडांचा वापर\nफाउंड्री कास्टिंग ऑपरेशनसाठी गरम धातूची पळी, भट्टीच्या समोर लोखंडाचा द्रव हाती घेतल्यानंतर, कार चालविण्याद्वारे ओतण्यासाठी कास्टिंग मॉडेलच्या ठिकाणी पाठवा.\nस्टीलमेकिंग प्लांटसाठी लाडल, ओपन हर्थ फर्नेस, फर्नेस किंवा कन्व्हर्टर पिघळलेल्या स्टीलचे फाउंड्री, हाती घेण्यापूर्वी कास्टिंग ऑपरेशन .. मुख्य वैशिष्ट्ये अशी आहेत: रोटरी सेंटर डिझाइन वाजवी आहे, दोन-मार्ग उलट योग्य आहे, रीसेट करण्यासाठी मूलभूत आहे. टर्बाइन टू-वे ट्रांसमिशन प्रकार रोटरी द्विमार्ग टर्बाइन व्हाईस ट्रांसमिशन, गुळगुळीत ट्रांसमिशन, सोयीस्कर ऑपरेशन, द्विमार्ग चांगली सुसंगतता घेते. लॉक गीअर ट्रांसमिशन शाफ्टमधून अंतर उच्च प्रकारचा, नियंत्रण घर्षण दुहेरी पातळीचा अवलंब करते, सेल्फ-लॉकिंग कार्यक्षमता मजबूत, हलके मुक्तपणे, बाह्य शक्तीने थोडेसे कास्ट केले जाऊ शकते, द्रुत परत या, सुरक्षित आणि विश्वासार्ह चा वापर करू नका.\nफाउंड्रीमध्ये टाकण्यासाठी लाडली वापरली जाते. लोखंडी भट्टीच्या समोर घेतल्यानंतर ते साच्यात नेले जाते\nलाडली वाहतूक: क्रेन किंवा फोर्कलिफ्टद्वारे.\nलाडली क्षमता: 1000 किलो -2500 किलो.\nओतण्याची गती: 15-22 किलो / सेकंद\nपुढे: अर्ध-स्वयंचलित मोल्डिंग लाइन\nक्षैतिज फ्लास्कलेस मोल्डिंग लाइन\nतुमचा संदेश इथे लिहा आणि तो आम्हाला पाठवा\nवाळू कास्टिंग मोल्डिंग लाइन कास्टिंग मोल्डिंग एफ वापरा ...\nस्थिर दबाव मोल्डिंग लाइन\nवाळू कास्टिंग मोल्डिंग लाइन वापरले कास्टिंग मोल्डिंग ...\nआमच्याशी संपर्क साधा ग्राहकांसाठी मूल्य तयार करीत आहे\nबी-70०6, वेफांग हेड ऑफिस बेस, क्र .२ 9999 Be बेहाई रोड, हॅन्टिंग जिल्हा, वेफांग सिटी, शेडोंग प्रांत\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव.\nगरम उत्पादने - साइट मॅप\nपंच आउट मशीन, अर्ध-स्वयंचलित मोल्डिंग मशीन, फ्लास्क मोल्ड मशीन, सँडबॉक्स, फ्लास्क मोल्डिंग, मोल्डिंग कास्टिंग फ्लास्क,\nई - ���ेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "http://navanirmiti.in/portfolio-item/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A5%A7%E0%A5%AE-%E0%A5%A6%E0%A5%AB-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AF/", "date_download": "2022-01-23T21:08:18Z", "digest": "sha1:NUCIEMVELQWGDBFX57L2IE2FPVUGVBKG", "length": 4223, "nlines": 85, "source_domain": "navanirmiti.in", "title": "चारोळी – (१८-०५-२०१९) – नवनिर्मिती", "raw_content": "\nचारोळी – (०६-०१-२०२२) #Covidiots\nचारोळी – (३०-१२-२०२१) #83\nचारोळी – (२८-११-२०२१) #Omicron\nचारोळी – (०८-११-२०२१) #COP26\nचारोळी – (३१-१०-२०२१) #Meta\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nपुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.\nचांगलं तेवढं घ्यावं जानेवारी 20, 2022\nभारत रत्न खान अब्दुल गफार खान जानेवारी 18, 2022\nभारत रत्न भीमसेन जोशी जानेवारी 18, 2022\nसंदीप दांडेकर commented on आई\nविशाल शिंदे commented on आई\nकाव्यकथा काव्यगाथा प्रेमकाव्य बालकाव्य भक्तिकाव्य भारत रत्न रामायण लघुकथा लघुकथासंग्रह वस्तुवाचक वैचारिक कविता वैज्ञानिक / तात्वज्ञानिक कविता व्यक्तिवाचक कविता सणावली सामाजिक कादंबरी स्थलवाचक कविता\n© २०१८-२१, नवनिर्मिती | संकेतस्थळ श्रेय - वेब वर्चुओसो", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "http://www.rashtrasahyadri.com/2022/01/blog-post_94.html", "date_download": "2022-01-23T20:49:07Z", "digest": "sha1:JXDBXU74RUWJLZSZNCZ3WCRVZXSMLEOB", "length": 3660, "nlines": 83, "source_domain": "www.rashtrasahyadri.com", "title": "सुरक्षा रक्षकांना ब्लँकेटचे वाटप - rashtrasahyadri", "raw_content": "\nHome / Pune / सुरक्षा रक्षकांना ब्लँकेटचे वाटप\nसुरक्षा रक्षकांना ब्लँकेटचे वाटप\nयेथील रोटरी क्लबच्या वतीने खाजगी व सरकारी बँकेचे सुरक्षारक्षक व विविध सोसायटीमधील वॉचमन यांचे कडाक्याच्या थंडीपासून रक्षण व्हावे या उद्देशाने रोटरी क्लब भिगवणच्या वतीने ब्लॅंकेट वाटप करण्यात आले. याकामी पुण्याच्या सिनर्जी डायरेक्टर पल्लवी साबळे यांनी मदत केली.\nयावेळी बोलताना रोटरी क्लबचे अध्यक्ष संजय खाडे म्हणाले की, रात्रीचे वॉचमन किंवा पहारेकरी यांनी शेकोटी साठी वापरलेले टायर किंवा लाकूड हे जाळून धूर केल्याने पर्यावरणासाठी घातक ठरत आहे. म्हणून ते न करता त्यांच्यासाठी उबदार ब्लँकेट वाटप करत आहोत. यावेळी सचिन बोगावत व रियाज शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले.\nदर्शनासाठी भाविकांच्या संख्येची मर्यादा वाढ���ावी : आ. राजळे\nBreaking News : सिव्हिल हॉस्पिटलच्या आयसीयू कक्षाला भीषण आग... 25 रुग्ण होरपळले..\nदडपशाही विरुद्धच्या संघर्षात मी तुमच्या बरोबर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"}
+{"url": "https://www.newsdanka.com/politics/msec-commissioner-tukaram-supe-arrested/41045/", "date_download": "2022-01-23T20:52:11Z", "digest": "sha1:5R6SIZKZSW7DM2CW67ARNSUOKWJUFGSX", "length": 10270, "nlines": 137, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Msec Commissioner Tukaram Supe Arrested", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरक्राईमनामामहाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपेंना अटक\nमहाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपेंना अटक\nवानखेडे ड्रग्जवाल्यांवर कारवाई केलीत, आता भोगा…\nज्ञानदेव आणि अज्ञान देव….\nराज्यातील संघर्ष नाट्याचा तिसरा अंक\nजावेद अख्तर, तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाही\nटीईटी परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या संशयावरून पुणे पोलिसांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचा अतिरिक्त कार्यभार असलेले तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आली आहे. म्हाडा पेपर फुटी प्रकरणातील अटक आरोपी डॉ. प्रीतिश देशमुख यांच्या घरी टीईटी परीक्षेची ओळखपत्र सापडल्यानंतर पुणे पोलिसांनी टीईटी परीक्षेचा घोटाळा शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे. त्यानंतर सुपे यांना अटक करण्यात आली आहे.\nम्हाडाच्या परीक्षेचा पेपर फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या जी.ए. टेक्नॉलॉजी कंपनीचे प्रमुख प्रीतीश देशमुख याच्या पिंपरी- चिंचवडमधील घरातून पुणे सायबर पोलिसांना शिक्षक भरतीसाठी घेण्यात आलेल्या टीईटी परीक्षेची कागदपत्रे सापडली होती. त्यामुळे टीईटीच्या परीक्षेतही घोटाळा झाल्याच्या संशयावरून पोलिसांनी तुकाराम सुपे यांची कालपासून चौकशी केली आणि त्यानंतर आज त्यांना अटक करण्यात आली आहे.\n‘या’ तारखेपासून होणार दहावी- बारावीच्या परीक्षा\nशरद पवार वाचणार स्वातंत्र्यवीर सावरकरांचे चरित्र\nपंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, नैसर्गिक शेतीकडे वळण्याची हीच वेळ\nपंतप्रधान नरेंद्र मोदी, विराट कोहली ट्विटरवर ठरले सर्वाधिक लोकप्रिय\nआरोग्य विभागाच्या गट क आणि गट ड प्रवर्गाच्या भरतीप्रक्रियेत मोठा गोंधळ झाल्याचे समोर आले. आरोग्य विभागाच्या भरतीत विभागातील अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली. तर, म्हा��ा परीक्षेचे आयोजन करण्याची जबाबदारी असलेल्या सॉफ्टवेअर कंपनीचा संचालक डॉ. प्रीतीश देशमुखला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आता थेट टीईटी परीक्षेतील गैरप्रकाराच्या संशयावरुन महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचा अतिरिक्त कार्यभार असलेले तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आली आहे.\nपूर्वीचा लेख‘या’ तारखेपासून होणार दहावी- बारावीच्या परीक्षा\nआणि मागील लेखशिवसेनेला ठेंगा, निधी वाटपात राष्ट्रवादी, काँग्रेसची बाजी\nमुंबईच्या गाड्यांवर का पसरली पांढरी चादर\n…हे आहे नेताजींच्या पुतळ्याचे महत्त्व\n‘मी स्वातंत्र्याची भीक स्वीकारणार नाही, स्वातंत्र्य मिळवणार असे म्हणणाऱ्या नेताजींना नमन’\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nमुंबईच्या गाड्यांवर का पसरली पांढरी चादर\n…हे आहे नेताजींच्या पुतळ्याचे महत्त्व\n‘मी स्वातंत्र्याची भीक स्वीकारणार नाही, स्वातंत्र्य मिळवणार असे म्हणणाऱ्या नेताजींना नमन’\nनिवडणूक मतचाचण्यांनी फोडला समाजवादी पक्षाला घाम\n‘बेबी’ चित्रपटातील एंजल आता ओळखताच येणार नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.nilkantheshwarsamachar.page/2020/05/ql-drG.html", "date_download": "2022-01-23T21:19:28Z", "digest": "sha1:OOZEIGISMIMZ2WJOVLHI7P6N6JX3HQFP", "length": 5178, "nlines": 29, "source_domain": "www.nilkantheshwarsamachar.page", "title": "तरुणाच्या पुढाकारातुन पोलीस प्रशासनाची मोफत आरोग्य तपासणी स्व विलासराव देशमुख जयंती निमित्त उपक्रम : हॅण्ड सॅनिटायझर व साहित्य वाटप", "raw_content": "\nतरुणाच्या पुढाकारातुन पोलीस प्रशासनाची मोफत आरोग्य तपासणी स्व विलासराव देशमुख जयंती निमित्त उपक्रम : हॅण्ड सॅनिटायझर व साहित्य वाटप\nMay 26, 2020 • विक्रम हलकीकर\nतरुणाच्या पुढाकारातुन पोलीस प्रशासनाची मोफत आरोग्य तपासणी स्व विलासराव देशमुख जयंती निमित्त उपक्रम : हॅण्ड सॅनिटायझर व साहित्य वाटप\nउदगीर : येथील तरुण सामाजिक कार्यकर्ता विपीन जाधव याने सोमवारी स्व विलासराव देशमुख यांच्या 75व्या जयंती निमित्त पोलिसांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेऊन आदरांजली वाहिली. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाचे मोफत आरोग्य तपासणी शिबिर उदगीर शहर पोलीस स्टेशन येथे घेण्यात आले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी मधुकर जवळकर , उदगीर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश शर्मा , एस.आर.पी.एफ सोलापूर दलाचे पोलीस उपनिरीक्षक एस. एस. चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. कोरोना विषाणूजन्य आजारा आपत्ती मध्ये पोलीस विभाग अहोरात्र आपले कर्तव्य पार पाडत आहे. त्याचे आभार व त्यांच्याप्रती कर्तव्य म्हणुन स्व विलासराव देशमुख जयंती निमित्त आरोग्य शिबिरीचे आयोजन केले होते. या शिबिरात कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर थर्मल स्क्रिनिंग, मधुमेह व रक्तदाब तपासणी करण्यात आली. तसेच पोलिस विभागास हॅण्ड सॅनिटायझर, ट्रिपल लेअर मास्क,५% सोडियम हायपोक्लोराइट देण्यात आले. या शिबिरास डॉ. रमण येनालडे, डॉ प्रशांत नवटक्के व एस.एम. ऐसलवाड यांनी सहकार्य केले.\nश्री हावगीस्वामी महाविद्यालयातील बारावीच्या निकालाची उज्ज्वल परंपरा कायम.\nJuly 17, 2020 • विक्रम हलकीकर\n*महाराष्ट्र महाविद्यालयात कृषी दिनानिमित्त वृक्षारोपन\nJuly 01, 2021 • विक्रम हलकीकर\nमतदार यादीतील नाव वगळणे, समाविष्ठ करणे व दुरुस्ती करुन घेण्याचे आवाहन\nउदगीर शहरामध्ये पर्यावरण,आरोग्य संवर्धन आणि प्रदूषमुक्तीसाठी आयोजित भव्य सायकल रलीमध्ये उदगीरकरांनी सहभागी व्हावे मुख्याधिकारी भारत राठोड\nबेवारस पडलेल्या इसमाचा जीव वाचविला : माजी नगरसेवक अहमद सरवर यांची तत्परता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.matrubharti.com/index.php/book/read/content/19919204/janu-27", "date_download": "2022-01-23T21:08:47Z", "digest": "sha1:QGXCPVFI6TGAQKEUAZHV27R55UTISQ6L", "length": 15436, "nlines": 194, "source_domain": "www.matrubharti.com", "title": "Janu - 27 in Marathi Love Stories by vidya,s world books and stories PDF | जानू - 27", "raw_content": "\nसमीर जानू ला बोलला की तो तिचं सर्व ऐकेल ..आणि ती प्रेम वेडी तेच खर धरून बसली..पणं तिचं तो आनंद एका दिवसा पुरताच होता..दुसऱ्या दिवशी जेव्हा ती समीर सोबत बोलली .\nसमीर : हा बोल .. आज कोणती धमकी देणार आहेस मला कधीच वाटलं नव्हतं तु अस करशील..काही ही करून तुला मी हवा आहे ना मला कधीच वाटलं नव्हतं तु अस करशील..काही ही करून तुला मी हवा आहे ना तुला फक्त मला मिळवायचा आहे ना .. तुला फक्त मला मिळवायचा आहे ना ..वागतो मी तुला हवा तसा पणं हे सगळं माझ्या मनाविरुद्ध घडतं आहे..माझ्या मनात थोडी जागा होती तुझ्या साठी पण ती ही तू आ��ा घालवली स...सोडतो सगळं सोडतो मी माझं घर दार नोकरी .. माझा आनंद ..का तर द ग्रेट जानू ला मी हवा आहे ना. .काही ही करून ..वासना भरली आहे तुझ्यात .\nजानू : समीर ,तोंड सांभाळून बोल ..काय म्हणाला सवासना अरे कोणत्या देशाच्या राजकुमार आहेस तू .. तू प्रेम करत नसशील तर ते मान्य आहे पण आज तू माझ्या निस्वार्थ प्रेमा चा अपमान केला आहेस ..अरे मला तर वाटलं होत ..माझं प्रेम बदलेल तुला ..तुला ही प्रेम करायला शिकावे ल ..पणं तू तर त्या प्रेमाला च वासनेच नाव दिलास..\nसमीर : माझीच चूक जे तुझ्या सोबत बोलायला पुन्हा तयार झालो... मी च काही तरी पाप केलं असणार म्हणून तू अस माझ्या मागे हात धुवून लागली आहेस.\nजानू : चूक तुझी नाही माझीच ..मी प्रेम केलं ना.. तू तर ते कधी केलाच नाहीस ना \nजानू ने समीर सोबत बोलणं बंद केलं ..समीर ला ही तेच हवं होतं ..त्याने जानू ला सर्व ठिकाणी ब्लॉक केलं...जानू ने प्रेम करून मात्र त्या प्रेमाचा अपमान करून घेतला.\nसमीर च प्रेम नसेल तर नसे दे पणं त्याने आपल्या प्रेमाचा अपमान केला हा धक्का जानू ला सहन होत नव्हता ..ती पूर्ण तुटली होती ..तिच्या निरागस आणि निर्मळ प्रेमाला समीर ने वासणेच नाव दिलं होत ..त्याच्या बोलण्याने ...जानू च हृदय जे आधीच तुटलं होत ..ते पुन्हा लाखो तुकड्यांन मध्ये विस्कळीत झालं होत.\nकिती तरी वेळ जानू शून्यात पाहत बसली होती आणि अचानक उठून तिने रूम मध्ये असणारी विषारी औषधाची बाटली उचलली ..तोंडाला लावणार च होती की ..तिला कोपऱ्यातून आवाज आला..तिने त्या दिशेला पाहिलं तर तिथे तिचा आतला आवाज उभा होता..तिचं दुसरं मन.\nमाणसाला खरंच दोन मन असतात ..एक जे त्याला प्रत्येक गोष्टीत पुढे ढकलत आणि दुसरं जे त्याला त्या गोष्टी पासून मागे खेचत असत...माणूस जेव्हा पूर्ण पने खचून जातो ..तेव्हा त्याला ..कोणी किती ही समजावलं ..तरी तो कोणाचं ऐकत नाही ..पणं जेव्हा त्याला स्वतः च मन त्याचा आतला आवाज समजावू लागतो ..तेव्हा माणसाचं मन पुन्हा उभारी घेत ..जगात तेव्हा त्याच्या साठी त्याचं मन च सर्वात जवळचं असत...पणं आपल्या त्या आतल्या आवाजाने वेळीच आपल्याला सावरलं तरच आपण अशा प्रसंगातून सावरू शकतो ..नाही तर मग एक चुकीचा निर्णय आपल जीवन संपवू शकतो.आजच्या जानू च्या निर्णयाला विरोध करायलाच तिचा आतला आवाज तिच्या समोर येऊन उभा राहिला होता.\nआवाज : अरे वा मरणाची तयारी चालू आहे वाटत..\nजानू : हो ..\nआवाज : हो तुझं ब���ोबर आहे..तुला खरंच मरायलाच हवं \nजानू : तू माझं मन आहेस की दुश्मन \nआवाज : काय चुकीचं बोललो मी आता तो समीर च म्हंटला ना सायको आहेस तू आता तो समीर च म्हंटला ना सायको आहेस तू हो खरंच सायको आहेस तू ..त्याला तर तुझी पर्वा ही नाही आणि तू मात्र मारायला निघालीस हो खरंच सायको आहेस तू ..त्याला तर तुझी पर्वा ही नाही आणि तू मात्र मारायला निघालीस \nजानू रडू लागली होती ..तिचे डोळे वाहत होते ..तोंडातून हुंदके येत होते ..\nजानू : काय करू मग मी खरंच समीर वर खूप प्रेम करते..\nआवाज : तिच्या आवाजाला ही आता भरून आल होत ..तिची अवस्था पाहवत नव्हती..जानू माझं ऐकशील.\nआवाज : प्रेमात मरावं ग ..पणं त्या माणसा साठी मरावं ज्याचं खरंच आपल्यावर जीवापाड प्रेम असेल..ज्याच्या नजरेत आपली कदर असावी ..आपल्या सारखाच निस्वार्थ आणि निर्मळ प्रेम जर समोरच्याच असेल तर त्याच्या साठी जीव द्यायला काहीच हरकत नाही.. लैला मजनू..हिर रांझा ..हे प्रेमी ही तर एक मेका साठी मेले ना ..पणं त्याचं प्रेम तितकं च महान होत ग..\nजानू : तुला आज च मला हे समजावू वाटलं तू मला तेव्हा का थांबवलं नाहीस ..जेव्हा मी वाहत होते \nआवाज : जानू खरंच एकदा तू स्वतः ला विचार ..मी तुला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही का जेव्हा तू समीर ला पहिल्यांदा भेटायचं ठरवलं होतं तेव्हा मीच होतो ज्याने तुला नको जानू म्हणून विरोध केला होता..जेव्हा तू समीर वरच्या प्रेमाची कबुली दिली होती स तेव्हा ही मी तुला नको जानू थांब ..म्हणून थांबवण्याचा प्रयत्न केला होता..पणं दर वेळी तू तुझ्या बाह्य मनाचं ऐकलं स ..आणि माझा आवाज नेहमी तू दाबलास..\nजानू ला तिच्या आतल्या आवाजच बोलणं पटू लागलं होत..ती थोडी शांत झाली होती.\nजानू : मग मी काय करावं \nआवाज : एक समीर गेला म्हणून काय संपलं का आयुष्य तुला तुझं काहीच अस्तित्व नाही का तुला तुझं काहीच अस्तित्व नाही का इतकी लाचार आहेस का तू इतकी लाचार आहेस का तू की तुला समीर कडे प्रेमाची भीक मागावी लागली की तुला समीर कडे प्रेमाची भीक मागावी लागली कोण समीर विसरून जा सर्व ..आणि स्वतः च अस्तित्व निर्माण कर...अग ..तू स्वतः ला दोष देऊ नकोस ..त्या समीर च नशीब खराब म्हणून तुझ्या सारख्या प्रेम वेडी ला तो समजू शकला नाही.\nजानू ला तिच्या आतल्या आवाजच बोलणं पटलं होत ..तिने ती बाटली पुन्हा होती तशी जाग्यावर ठेवली..समीर च नाव तिने मनाच्या कोपऱ्यात दाबून टाकलं ..आ���ि पुन्हा एक नविन जानू ने जन्म घेतला.\nजानू ने आता स्वतः ला सावरलं होत पणं आताची जानू खूप वेगळी होती..प्रेम या शब्दा ला तिच्या आयुष्यात जागा नव्हती...जगातली सर्व मुल समीर सारखी असतात हा तिचा पक्का निर्धार झाला होता.. अळी चा सुरवंट होतो आणि तो स्वतः भोवतीच एक कोश विणून त्यात बंधिस्त होतो..तसचं जानू ने ही स्वतः भोवती एक कोश करून घेतला होता..ती कोणा सोबत च मन मोकळे पणाने बोलत नव्हती..एखादा मुलगा तिच्या सोबत बोलायला जरी आला तरी ती ...इतकी चिडत असे की समोर चा पुन्हा तिच्या सोबत बोलण्याचा विचार ही टाळत असे..या जगात हळवं होऊन चालत नाही ..हे जणु तिच्या मनातच बिंबल होत..एकलकोंडी झाली होती जानू..समिधा सोबत ही तिने बोलणं जणु सोडूनच दिलं होत..कोणाशी मैत्री नाही की कोणती च फिलिंग नाही ..जानू च मन च जणू दगड झालं होत.प्रेम वेडी च रुपातर heartless ..जानू त झालं होत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://mr.foundrytech.cn/mould-box/", "date_download": "2022-01-23T20:47:04Z", "digest": "sha1:YKHBWDES7GFDBJ6VOUFZVJUUFP3XYME6", "length": 15530, "nlines": 198, "source_domain": "mr.foundrytech.cn", "title": "मोल्ड बॉक्स सप्लायर्स आणि फॅक्टरी - चीन मोल्ड बॉक्स उत्पादक", "raw_content": "\nस्टॅटिक प्रेशर मोल्डिंग लाइन\nएअर मल्टी- पिस्टन मोल्डिंग मशीन\nहायड्रॉलिक मल्टी- पिस्टन मोल्डिंग मशीन\nझोल्ट स्क्विझिंग मोल्डिंग मशीन\nस्टॅटिक प्रेशर मोल्डिंग मशीन\nक्षैतिज फ्लास्कलेस मोल्डिंग लाइन\nस्टॅटिक प्रेशर मोल्डिंग लाइन\nएअर मल्टी- पिस्टन मोल्डिंग मशीन\nहायड्रॉलिक मल्टी- पिस्टन मोल्डिंग मशीन\nझोल्ट स्क्विझिंग मोल्डिंग मशीन\nस्टॅटिक प्रेशर मोल्डिंग मशीन\nक्षैतिज फ्लास्कलेस मोल्डिंग लाइन\nरेत कास्टिंग मोल्डिंग लाइन फाउंड्रीसाठी कास्टिंग मोल्डिंग फ्लास्क वापरा\nउत्पादनाचे तपशील: मोल्डिंग फ्लास्क फाउंड्रीमध्ये वापरलेले एक साधन आहे. जेव्हा मोल्डिंग मशीन कार्य करते, तेव्हा मोल्डिंग फ्लास्क एक विशिष्ट रचना तयार करण्यासाठी वाळू धारण करते. मोल्डिंग फ्लास्कद्वारे ठेवलेल्या मोल्ड केलेल्या वाळूमध्ये वितळलेल्या लोखंडासारखे साहित्य ओतल्यानंतर, वितळवलेली सामग्री घट्ट होईल आणि आपल्याला आवश्यक असलेल्या कास्टिंगसाठी तयार करेल. मोल्डिंग फ्लास्क सामान्यत: कास्ट लोहाच्या सामग्रीपासून बनविले जाते आणि नंतर वैशिष्ट्य पूर्ण करण्यासाठी मशीन बनविले जाते. व्यवहार प्रक्रिया 1. ��्राहकांकडून नमुना किंवा रेखांकन 2. टूल ...\nरेत कास्टिंग मोल्डिंग लाइन फाउंड्रीसाठी कास्टिंग मोल्डिंग बॉक्स वापरली\nमोल्डिंग फ्लास्क फाउंड्रीमध्ये वापरलेले एक साधन आहे. जेव्हा मोल्डिंग मशीन कार्य करते, तेव्हा मोल्डिंग फ्लास्क एक विशिष्ट रचना तयार करण्यासाठी वाळू धारण करते.\nस्टॅटिक प्रेशर स्वयंचलित मोल्डिंग लाइनसाठी मोल्डिंग बॉक्स\nपॅकेजिंग आणि वितरण पॅकेजिंग तपशील: नग्न पॅकिंग किंवा लाकडी पेटी वितरण तपशील: जमा झाल्यावर 30 दिवसांच्या आत उत्पादन अभिमुखता 1. मोठ्या / मध्यम आकाराच्या कास्टिंग वर फोकस, तसेच लहान आकाराचे. २. राळ-बोंडेड वाळू कास्टिंग प्रक्रियेसह ग्रे आयरन / ड्युटाईल लोखंडी निर्णायक. आमच्या सेवा व्यवहार प्रक्रिया 1. ग्राहकांकडून नमुना किंवा रेखांकन 2. कूल प्रस्ताव आणि चर्चा 3.3 डी टूलींग डिझाइन 4. टूलिंग उत्पादन 5. खडबडीत भाग निर्माता 6.CNC मशीनिंग 7. फिटिंग आणि फिनी ...\nस्वयंचलित मोल्डिंग लाइनसाठी फ्लास्क\nमोल्डिंग फ्लास्क फाउंड्रीमध्ये वापरलेले एक साधन आहे. जेव्हा मोल्डिंग मशीन कार्य करते, तेव्हा मोल्डिंग फ्लास्क एक विशिष्ट रचना तयार करण्यासाठी वाळू धारण करते.\nस्वयंचलित मोल्डिंग लाइनसाठी मोल्डिंग बॉक्स\nफ्लास्क हे स्वयंचलित किंवा अर्ध-स्वयंचलित मोल्डिंग लाइनसाठी तंत्रज्ञानाचे महत्त्वपूर्ण उपकरण आहे. उच्च सुस्पष्टता आणि चांगले इंटरचेंजेबिलिटी सुनिश्चित करण्यासाठी प्रगत सीएनसी मशीनद्वारे मशीन बनवणे, सीएमएमसह मितीय तपासणी. टिकाऊ लोहाची सामग्री, उच्च दर्जाचे राखाडी लोखंडी आणि वेल्डेड-स्टील उपलब्ध असू शकते, फ्लास्कमध्ये उच्च कडकपणा आहे आणि उच्च दाबांचा प्रभाव सहन करू शकतो. आम्ही आपल्या आवश्यकतेसाठी वेगवेगळ्या आकाराचे फ्लास्क डिझाइन आणि तयार करू शकतो, तसेच आम्ही रेखाचित्र आणि ग्राहकांच्या तांत्रिक वैशिष्ट्यांनुसार फ्लास्क आणि पॅलेट कार देखील तयार करतो.\nस्वयंचलित मोल्डिंग लाइनसाठी मोल्डिंग बॉक्स\nकास्टिंग मशीन सिस्टरम मधील सँडबॉक्स\nपॅकेजिंग तपशील: नग्न पॅकिंग किंवा लाकडी पेटी\nवितरण तपशील: जमा झाल्यावर 30 दिवसांच्या आत\n1. उच्च कडकपणा आहे.\n2. उच्च दाब प्रभाव सहन करू शकतो.\n3. मोल्डिंग लाइनमध्ये सहजतेने धावता येते.\n4. आपल्या आवश्यकतेसाठी भिन्न आकाराचे फ्लास्क डिझाइन आणि तयार करा.\nफ्लास्क हे स्वयंचलित किंवा ��र्ध-स्वयंचलित मोल्डिंग लाइनसाठी तंत्रज्ञानाचे महत्त्वपूर्ण उपकरण आहे. उच्च सुस्पष्टता आणि चांगले इंटरचेंजेबिलिटी सुनिश्चित करण्यासाठी प्रगत सीएनसी मशीनद्वारे मशीन बनवणे, सीएमएमसह मितीय तपासणी. टिकाऊ लोहाची सामग्री, उच्च दर्जाचे राखाडी लोखंडी आणि वेल्डेड-स्टील उपलब्ध असू शकते, फ्लास्कमध्ये उच्च कडकपणा आहे आणि उच्च दाबांचा प्रभाव सहन करू शकतो. आम्ही आपल्या आवश्यकतेसाठी वेगवेगळ्या आकाराचे फ्लास्क डिझाइन आणि तयार करू शकतो, तसेच आम्ही रेखाचित्र आणि ग्राहकांच्या तांत्रिक वैशिष्ट्यांनुसार फ्लास्क आणि पॅलेट कार देखील तयार करतो.\nमोल्डिंग फ्लास्क फाउंड्रीमध्ये वापरलेले एक साधन आहे. जेव्हा मोल्डिंग मशीन कार्य करते, तेव्हा मोल्डिंग फ्लास्क एक विशिष्ट रचना तयार करण्यासाठी वाळू धारण करते. मोल्डिंग फ्लास्कद्वारे ठेवलेल्या मोल्ड केलेल्या वाळूमध्ये वितळलेल्या लोखंडासारखे साहित्य ओतल्यानंतर, वितळवलेली सामग्री घट्ट होईल आणि आपल्याला आवश्यक असलेल्या कास्टिंगसाठी तयार करेल. मोल्डिंग फ्लास्क सामान्यत: कास्ट लोहाच्या सामग्रीपासून बनविले जाते आणि नंतर वैशिष्ट्य पूर्ण करण्यासाठी मशीन बनविले जाते.\nरेत कास्टिंग मोल्डिंग लाइन फाउंड्रीसाठी कास्टिंग फ्लास्क वापरली\nमोल्डिंग फ्लास्क फाउंड्रीमध्ये वापरलेले एक साधन आहे. जेव्हा मोल्डिंग मशीन कार्य करते, तेव्हा मोल्डिंग फ्लास्क एक विशिष्ट रचना तयार करण्यासाठी वाळू धारण करते.\nमोल्डिंग फ्लास्क फाउंड्रीमध्ये वापरलेले एक साधन आहे. जेव्हा मोल्डिंग मशीन कार्य करते, तेव्हा मोल्डिंग फ्लास्क एक विशिष्ट रचना तयार करण्यासाठी वाळू धारण करते.\nआमच्याशी संपर्क साधा ग्राहकांसाठी मूल्य तयार करीत आहे\nबी-70०6, वेफांग हेड ऑफिस बेस, क्र .२ 9999 Be बेहाई रोड, हॅन्टिंग जिल्हा, वेफांग सिटी, शेडोंग प्रांत\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव.\nगरम उत्पादने - साइट मॅप\nअर्ध-स्वयंचलित मोल्डिंग मशीन, फ्लास्क मोल्ड मशीन, फ्लास्क मोल्डिंग, सँडबॉक्स, पंच आउट मशीन, मोल्डिंग कास्टिंग फ्लास्क,\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.xn--o1b9cvaax0ccb6cdq7mb.com/%E0%A4%8E%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BE", "date_download": "2022-01-23T21:56:57Z", "digest": "sha1:XUASUNVHUNPXBGJD75YUMCWEG3ZXCNWP", "length": 4439, "nlines": 97, "source_domain": "www.xn--o1b9cvaax0ccb6cdq7mb.com", "title": "House cleaning services needed in ऎक्संबा? Easily find affordable cleaners near ऎक्संबा | free of charge", "raw_content": "\nकाम सहज शोधासामान्य प्रश्नगोपनीयता धोरणसंपर्कJuan Pescador\nसोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवारी\nस्वच्छता बाथरूम आणि डब्ल्यूसी स्वयंपाकघर व्हॅक्यूमिंग आणि मोपिंग विंडो साफ करणे इस्त्री कपडे धुऊन मिळण्याचे ठिकाण हँग करीत आहे कपडे धुऊन मिळण्याचे ठिकाण करत आहे आवराआवर करणे, व्यवस्थित ठेवणे, निटनेटके ठेवणे बेड बनविणे खरेदी रेफ्रिजरेटर आणि ओव्हन साफ करणे बेबीसिटींग\nमराठी इंग्रजी फ्रेंच जर्मन इटालियन स्पॅनिश\nधुम्रपान निषिद्ध हानी झाल्यास स्व-रोजगार आणि विमा ड्रायव्हिंग लायसन्स आहे चांगल्या वर्तनाचे प्रमाणपत्र आहे शिफारस किंवा संदर्भ पत्र आहे\nऎक्संबाघरगुती मदतीसाठी शोधत आहात येथे ऎक्संबा पासून घरगुती मदतनीसांना भेटा. आपल्यासाठी योग्य मदतनीस शोधण्यासाठी आपली प्राधान्ये सेट करा.\nनियम आणि अटीगोपनीयता धोरण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtralokmanch.com/2021/11/15/shivshahir-babasaheb-purandare-passed-away-at-the-age-of-100/", "date_download": "2022-01-23T21:04:36Z", "digest": "sha1:IRUTOTSTA63DBMO6AGD7U4Q3THBNDWA2", "length": 13809, "nlines": 115, "source_domain": "maharashtralokmanch.com", "title": "शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन, शंभराव्या वर्षी घेतला अखेरचा श्वास - Maharashtra Lokmanch", "raw_content": "\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने भव्य रोजगार मेळावा संपन्न\nअनुप जलोटा, राहुल देशपांडे यांच्या गायनाने १५ व्या वसंतोत्सवाचा समारोप\nबाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त येरवडा गावात शिवसेना शाखा वार्ता फलकाचे उद्घाटन\nबाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेनेतर्फे पोलिसांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप\nनाना पटोलेंचे वक्तव्य दारुड्या गावगुंडासारखे – चंद्रकांत पाटील\nशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन, शंभराव्या वर्षी घेतला अखेरचा श्वास\nपुणे : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आज पहाटे वृद्धापधापकाळाने निधन झाले. आज पहाटे 5 वाजून 7 मिनिटांनी त्यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. नुकतेच त्यांनी 100 व्या वर्षात पदार्पण केले होते. आज सकाळी त्यांचे पार्थिव पर्वती येथील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे. तर सकाळी 10.30 वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.\nकाही दिवसांपुर्वी बाबासाहेब पुरंदरेंना घरात पाय घसरून पडल्याने इजा झाली होती. त्यानंतर त्यांना उपचारांसाठी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच त्यांना न्यूमोनिआ झाला होता. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने काल त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. गेल्या वीस दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.\nदरम्यान, बाबासाहेब पुरंदरे यांनी 29 जुलै रोजी वयाच्या शंभराव्या वर्षात पदार्पण केले होते. महाराष्ट्र सरकारने त्यांना राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘महाराष्ट्र भूषण’ देऊन गौरव केला होता.\nबाबासाहेब पुरंदरे यांचे मूळ नाव बळवंत मोरोपंत पुरंदरे होते. त्यांचा जन्म 29 जुलै 1922 रोजी झाला. त्यांच्यावर असलेल्या प्रेमापोटी, आदराने त्यांना बाबासाहेब पुरंदरे असे म्हटले जाऊ लागले. जवळपास सात दशके त्यांनी इतिहास संशोधनाचे कार्य केले. पहिल्यांदा ते 1941 मध्ये भारत इतिहास संशोधक मंडळात सहभागी झाले होते. इतिहाससंशोधक ग. ह. खरे यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले होते. पुणे विद्यापीठाच्या ’मराठा इतिहासाची शकावली- सन 1740 ते 1764 ’ या भारत इतिहास संशोधन मंडळात झालेल्या संशोधन प्रकल्पात बाबासाहेब पुरंदरे संशोधक म्हणून सहभागी झाले होते.\nमहाराष्ट्र सरकारने त्यांना सन 2015 मध्ये राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘महाराष्ट्र भूषण’ देऊन गौरव केला होता. बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा आणि मराठा साम्राज्य आणि शिवकालीन ऐतिहासिक दस्तऐवजांचा सखोल अभ्यास केला होता. इतिहास संशोधनात केलेल्या कार्याची दखल घेत त्यांचा पद्मविभूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला होता. बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवचरित्रावर देश-विदेशात सुमारे 12 हजारांपेक्षा अधिक व्याख्याने दिली आहेत.\nबाबासाहेब पुरंदरे यांची साहित्य संपदा\nबाबासाहेब पुरंदरे यांनी मुख्यत्वे ऐतिहासिक विषयांवर वर्णनात्मक लेखन केले. त्याशिवाय, ललित कादंबरी लेखन, नाट्यलेखनही केले. ‘जाणता राजा’ या ऐतिहासिक गाजलेल्या नाटकाचे दिग्दर्शन केले. ‘सावित्री’, ‘जाळत्या ठिणग्या’, ‘मुजऱ्याचे मानकरी’, ‘राजा शिवछत्रपती’, ‘महाराज’, ‘शेलारखिंड’, ‘पुरंदऱ्यांचा सरकारवाडा’, ‘शनवारवाड्यातील शमादान’, ‘शिलंगणाचं सोनं’, ‘पुरंदरच्या बुरुजावरून’, ‘कलावंतिणीचा सज्जा’, ‘महाराजांची राजचिन्हे’, ‘पुरंदऱ्यांची नौबत’ आदी साहित्य प्रकाशित झाले आहे. राजा शिवछत्रपती या ग्रंथाच्या 16 आवृत्ती प्रकाशित झाल्या असून 5 लाखांहून अधिक प्रती प्रकाशित झाल्या आहेत.\n– पूर्ण नाव- बळवंत मोरेश्वर पुरंदरे तथा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे\n– पुण्याजवळच्या सासवडमध्ये 29 जुलै 1922 रोजी जन्म\n– पुण्यातल्या भारत इतिहास संशोधक मंडळासोबत त्यांनी इतिहास संशोधक म्हणून काम सुरु केलं\n– 2015 सालापर्यंत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर बारा हजारांहून अधिक व्याख्याने दिली\n– महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा, मराठा साम्राज्य आणि शिवकालीन ऐतिहासिक दस्तावेजांचा सखोल अभ्यास केला.\n← केरळ महोत्सवात मराठी लघुपटांची छाप\nअसा अलौकिक शिवआराधक होणे नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे →\nछत्रपती शिवाजी महाराजांचा खोटा व चुकीचा इतिहास सांगणाऱ्या राजनाथ सिंग यांनी महाराष्ट्राची माफी मागावी – संभाजी ब्रिगेड\nशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने इतिहासातील एक पान गळून पडले – डॉ. पं. नंदकिशोर कपोते\nशिर्के वाडयात पुरंदरे यांना इतिहासप्रेमींतर्फे ‘जन्मस्थान मानवंदना’\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने भव्य रोजगार मेळावा संपन्न\nअनुप जलोटा, राहुल देशपांडे यांच्या गायनाने १५ व्या वसंतोत्सवाचा समारोप\nबाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त येरवडा गावात शिवसेना शाखा वार्ता फलकाचे उद्घाटन\nबाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेनेतर्फे पोलिसांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप\nनाना पटोलेंचे वक्तव्य दारुड्या गावगुंडासारखे – चंद्रकांत पाटील\nAFC Women’s Asia Cup – चीनचा इराणविरुद्ध दणकेबाज विजय\nपुणेकरांना किंचित दिलासा – रविवारी 6 हजार 299 नवीन कोरोना रुग्ण\nपद्मविभूषण पं बिरजू महाराज यांना नंदकिशोर कल्चरल सोसायटी द्वारे भावपूर्ण श्रद्धांजली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://nmk.world/s/nmk-apmc-achalpur-various-posts-recruitment-13065/", "date_download": "2022-01-23T21:53:16Z", "digest": "sha1:TPQD4RF42OS3KNCDENONX5GUR6N6MN72", "length": 5458, "nlines": 74, "source_domain": "nmk.world", "title": "NMK - अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये विविध पदांच्या एकूण १७ जागा Ex- Announcement - NMK", "raw_content": "\nअचलपूर कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये विविध पदांच्या एकूण १७ जागा\nअचलपूर कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये विविध पदांच्या एकूण १७ जागा\nकृषी उत्पन्न बाजार समिती, अचलपूर, जि. अमरावती यांच्या आस्थापनेवरील संगणक लिपिक, वरिष्ठ लिपिक, निरीक्षक, सांख्यकीय लिपिक, कनिष्ठ लिपिक, वायरमन आणि शिपाई पदांच्या एकूण १७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज अर्ज मागविण्यात येत आहेत.\nशैक्षणिक पात्रता – उमेदवाराने पदांनुसार पात्रता धारण केलेली असावी. (अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पाहावी.)\nवयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते ३८ वर्ष दरम्यान असावे.\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ जुलै २०१९ आहे.\nकृपया अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.\nसौजन्य: सोमेश्वर मार्गदर्शन केंद्र,अमरावती.\nमुंबई उच्च न्यायालयाच्या आस्थापनेवर स्वीय सहाय्य्क पदाच्या ५४ जागा\nराष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यात विविध पदांच्या एकूण २०० जागा\nवर्धा जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या एकूण ४१ जागा\nमहाराष्ट्र शासनाच्या पथदर्शी प्रकल्पात किसान मित्र पदांच्या एकूण ७०२ जागा\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदाच्या ३१ जागा\nपुणे जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानात विविध कंत्राटी पदांच्या २४८ जागा\nअमरावती राष्ट्रीय आरोग्य अभियानात विविध कंत्राटी पदांच्या १०५ जागा\nबुलढाणा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध कंत्राटी पदांच्या २६ जागा\nठाणे जिल्हा आरोग्य सोसायटीत विविध कंत्राटी पदांच्या एकूण १८७ जागा\nमुंबई माझगाव डॉक मध्ये विविध प्रशिक्षणार्थी तांत्रिक पदांच्या ४४५ जागा\nसातारा जिल्हा आरोग्य सोसायटीत विविध कंत्राटी पदांच्या एकूण ११३ जागा\nपुणे महानगरपालिकेत सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक पदांच्या एकूण ४५ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://www.livemarathi.in/tararani-pradhan-card-holders-should-be-given-first-priority-collector/", "date_download": "2022-01-23T21:28:42Z", "digest": "sha1:UXRJFWTFHIBX3DDMQYB6J2L2EVJO7MRG", "length": 11573, "nlines": 100, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "ताराराणी प्रधान्य कार्डधारक दाम्पत्यांना प्रथम प्राधान्य द्यावे : जिल्हाधिकारी | Live Marathi", "raw_content": "\nHome कोल्हापूर ताराराणी प्रधान्य कार्डधारक दाम्पत्यांना प्रथम प्राधान्य द्यावे : जिल्हाधिकारी\nताराराणी प्रधान्य कार्डधारक दाम्पत्यांना प्रथम प्राधान्य द्यावे : जिल्हाधिकारी\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : ताराराणी प्राधान्य कार्डधारक दाम्पत्यांना शासकीय, निमशासकीय कार्यालयात सेवा देताना त्यांना रांगेमध्ये न थांबवता प्रथम प्राधान्य द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले. जिल्ह्यात मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढविण्यासाठी “बेटी बचाओ बेटी पढाओ” योजना राबविली जात आहे.\nया योजनेअंतर्गत मागील पाच वर्षांत दोन मुलीनंतर कुटुंब शस्त्रक्रिया केलेल्या पालकांना व मुलींना सन्मानीत करण्यासाठी ताराराणी प्राधान्य कार्ड देण्यात आले आहे. महिला व बाल कल्याणमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते ताराराणी प्राधान्य कार्ड वितरण करण्यात आले आहे.\nताराराणी प्राधान्य कार्ड असलेल्या दाम्पत्यांना शासकीय, निमशासकीय कार्यालये, घरफाळा, पाणी बील, वीज बील, सरकारी, खासगी दवाखाने, राष्ट्रीयकृत, नागरी, सहकारी, खासगी बँकातील सर्व व्यवहार, रेल्वे तिकीट आरक्षण, पोस्टामधील योजनेचे पेमेंट, गॅस नोंदणी-वितरण, एसटी तिकीट/आरक्षण, रेशन दुकाने, सब पोस्ट कार्यालये, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, सिनेमा गृहे इत्यादी ठिकाणी आलेल्या ताराराणी प्राधान्यकार्ड धारक दाम्पत्यांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे.\nताराराणी प्राधान्य कार्ड दाम्पत्यांना रांगेत उभे केल्याबाबत तक्रार येणार नाही याची खबरदारी संबंधित कार्यालयाने घ्यावी, असेही जिल्हाधिकारी देसाई यांनी म्हटले आहे.\nPrevious articleचंदगड कोविड काळजी केंद्राचा दुर्गावतार…\nNext articleपुन्हा मुसळधारची शक्यता\nअन्यथा गोकुळच्या कारभारासंदर्भात सर्व पुराव्यांसह जनतेसमोर जावं लागेल : शौमिका महाडिक\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार प्रेरणादायी : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर\nबेरकळवाडी गावाला ‘गोकुळ’ च्या संचालकांची भेट…\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार प्रेरणादायी : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर\nकुरुंदवाड (प्रतिनिधी) : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कार्य आणि नेतृत्व शब्दात सामावणे अशक्य आहे. त्यांचे विचार पुढील पिढ्यांना देखील प्रेरणा देत राहतील. सामान्य माणसांच्या प्रश्नांवर प्रत्यक्ष मैदानात झुंजणाऱ्या,सर्वसामान्य माणसांचा ते बुलंद आवाज होते. देशाच्या...\nबेरकळवाडी गावाला ‘गोकुळ’ च्या संचालकांची भेट…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्य��� मार्गदर्शनाखाली करवीर तालुक्यातील बेरकळवाडी गावाला संचालकांनी भेट दिली. या गावात गुजरात व हरियाणा राज्यातून जातिवंत ४८ म्हैशी खरेदी केलेल्या असून त्यांच्या पासून जन्मलेली मादी वासरे,...\nबिटकॉईनमध्ये गुंतवणुकीदाराची २० लाखांची फसवणूक : तिघांवर गुन्हा दाखल\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करायला लावून केदार रानडेसह अन्य दोघांनी २० लाखांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी सुहास नागन्नावार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजरामपुरी पोलीस ठाण्यात केदार रानडेसह अन्य दोघां विरोधात...\nजिल्ह्यात चोवीस तासात ‘७२३’ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात ७२३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात दोघांचा मृत्यू झाला असून ४२२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – ३११, आजरा –...\nशिवसेनेतर्फे मोफत युनिव्हर्सल पासचे वाटप : रविकिरण इंगवले\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कोरोनाचे दोन डोस पूर्ण झालेल्या नागरिकांना विनामूल्य कोरोना डोसचे प्रमाणपत्र (युनिव्हर्सल पास) विनामूल्य देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. अशी माहिती माजी उपमहापौर रविकिरण इंगवले यांनी...\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘गडहिंग्लज अर्बन’ला भेटला ‘हर्षद मेहता’.. : 13 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली...\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/fire-at-ganesh-genesis-building-1-died-3-injured-1564134187.html", "date_download": "2022-01-23T22:45:57Z", "digest": "sha1:NTTHPCCFJQJPFN6BTGVNRL3DL4XGXDBT", "length": 4868, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "fire at Ganesh Genesis building, 1 died 3 injured | अहमदाबादमध्ये इमारतीच्या सहाव्या मजल्यावर भीषण आग, एकाचा मृत्यू तर तिघे जखमी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअहमदाबादमध्ये इमारतीच्या सहाव्या मजल्यावर भीषण आग, एकाचा मृत्यू तर तिघे जखमी\nअहमदाब��द- येथील जगतपूरजवळ गणेश जेनेसिस फ्लॅट्सच्या सहाव्या मजल्यावर भीषण आग लागून एका तरुणाचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँप्रेसर फुटल्याने ही आग लागल्याचे सांगितले जात आहे. या आगीचा परिणाम वरच्या मजल्यावरही झाला आहे. अग्निशमन दलाने तुर्तास या आगीवर निंयत्रण मिळवले आहे.\nमुख्य अग्निशमन अधिकारी एमएफ दस्तूर यांनी सांगितल्यानुसार- अग्निशमन विभागाने आतापर्यंत 15 जणांना सुरक्षित बाहेर काढले आहे. घटनास्थळावर अग्निशमन दलाच्या 10 गाड्या आग विझवण्याचे काम करत आहे. आगीत जखमी झालेल्यांना रुग्णालायत दाखल करण्यात आले आहे.\nपोलिसांना गर्दीवर नियंत्रण मिळवता आले- अधिकारी\nनव्या मजल्यावर दोन जण अडकले आहेत. त्यांचे वजन जास्त असल्यामुळे त्यांना खाली आणण्यात अडचण येत आहे. पण सात जणांना वाचवण्यात आले आहे. बचावकार्यादरम्यान फ्लॅटमधील रहिवाशांनी अग्निशमन दलच्या कर्मचाऱ्यांसोबत धक्काबुक्की केली. पोलिसही गर्दीला नियंत्रणात आणण्यासाठी अयशस्वी ठरली. त्यामुळे बचावकार्यात अडथळा येत आहे.\nसुरतमध्ये कोचिंग सेंटरला लागली होती आग\nसुरतच्या सरथाणा जकातनाका येथे तक्षशिला आर्केडमध्ये लागलेल्या आगीत मृतांची संख्या 23 वर पोहोचली आहे. या आगीत गंभीर जखमींपैकी दोघांचे शनिवारी उपचारादरम्यान निधन झाले. आग इतकी भयंकर होती बाहेर काढलेल्या मृतदेहांची ओळख पटवणे अशक्य बनले होते. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली होती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/husband-wife-jump-on-30-feet-high-over-bridge-5942685.html", "date_download": "2022-01-23T22:57:19Z", "digest": "sha1:NVJQGPV4ZN5HBZZZTRPMSN65ETKSKPYL", "length": 6394, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "husband wife jump on 30 feet high over bridge | 2 तासांपूर्वी केले आजीवर अंत्यसंस्कार, परतल्यावर कपलने 30 फूट उंच पुलावरून मारली मृत्यची उडी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n2 तासांपूर्वी केले आजीवर अंत्यसंस्कार, परतल्यावर कपलने 30 फूट उंच पुलावरून मारली मृत्यची उडी\nदमोह (एमपी) - दमोह-जबलपूर हायवेवरील व्यारमा नदीच्या पुलावरून आत्महत्या करण्यासाठी सोमवारी एका दांपत्याने उडी मारली. दोघांनी 3 महिन्यांपूर्वीच प्रेमविवाह केला होता. या दुर्घटनेत पत्नीचा जागेवरच मृत्यू झाला, पती गंभीर जखमी झाला आहे. दोघेही आजीच्या निधनानंतर इं��ुरातून घरी परतले होते.\nदोन तासांपूर्वी झाले होते आजीवर अंत्यसंस्कार\nपोलिसांनी सांगितले की, नोहटा परिसरातील मनोज यादव आपल्या आजीच्या अंत्यसंस्कारात गेले होते. दोन तासांनंतर ते आपल्या पत्नी साधना (वय 22) सोबत पुलावर गेले आणि सोमवारी संध्याकाळी 5 वाजता त्यांनी उडी मारली. या अपघातात साधनाचा मृत्यू झाला, तर मनोज गंभीर जखमी झाल्याने रुग्णालयात दाखल आहे. पोलिसांनी सांगितले, मनोजविरुद्ध जबलपूर नाका चौकीमध्ये रेप, अपहरणासहित अनेक कलमान्वये गुन्हे दाखल आहेत. ही तक्रार मुलीच्या कुटुंबीयांनी दाखल केली होती.\nमेहुणीला बनवले पत्नी, 2 महिन्यांची होती गर्भवती\n- दोघांनी हे पाऊल का उचलले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.\n- सूत्रांनुसार, कौटुंबिक कलह कारण असल्याचे सांगितले जाते. साधना 2 महिन्यांची गर्भवती होती. पोलिसांच्या मते, जवळजवळ 3 महिन्यांपूर्वी मनोजने आपला मोठा भाऊ विनोदची मेहुणी साधनाशी प्रेमविवाह केला होता.\n- विवाहानंतर मनोज पत्नीसोबत इंदुरात राहून नोकरी करत होता. साधना-मनोजचे नाते आधी भावजी-मेहुणीचे होते, जे नंतर प्रेमसंबंधांत बदलले. यामुळेच दोघांनी कुटुंबीयांच्या मर्जीविरुद्ध पळून जाऊन प्रेमविवाह केला होता. तेव्हापासून मनोज इंदुरात पत्नीसोबत राहून काम करत होता.\n- सूत्रांनुसार, प्रेमासाठी या दोघांनी घरच्यांच्या मनाविरुद्ध लग्न केल्याने त्यांना समाजातही टोमणे मारले जात होते. यामुळेच दोघांनी पुलावरून उडी मारून आत्महत्या केल्याची चर्चा आहे.\n- नोहटा परिसरातील पोलिस स्टेशनचे प्रभारी जिंतेंद्र भदौरिया म्हणाले की, ही घटना संध्याकाळी 5 वाजता घडली आहे. नदीत पाणी नसल्याने दगडांवर आपटलेल्या पत्नीचा जागेवरच मृत्यू झाला, पती गंभीर जखमी आहे. पतीच्या चौकशीनंतर पूर्ण प्रकरण स्पष्ट होईल.\nपुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/indian-hocky-team-beat-uropian-team-after-83-years-6040679.html", "date_download": "2022-01-23T21:32:33Z", "digest": "sha1:CT3O7KK5SUIIMOAONLHAYYRYKQONRMIS", "length": 4891, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Indian hocky team beat Uropian team after 83 years | भारतीय संघाने 83 वर्षांनंतर उडवला युरोपियन टीमचा 10-0 ने धुव्वा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nभारतीय संघाने 83 वर्षांनंतर उडवला युरोपियन टीमचा 10-0 ने धुव्वा\nइपोह- पाच वेळचा चॅ���्पियन भारतीय हॉकी संघ आता सहाव्यांदा सुलतान अझलन शहा चषक आपल्या नावे करण्यासाठी उत्सुक आहे. यासाठी भारताच्या हॉकी संघाने साखळी सामन्यात धडाकेबाज एकतर्फी विजयाची नोंद केली. भारताने साखळीच्या शेवटच्या सामन्यात पोलंडचा पराभव केला. भारताने १०-० अशा फरकाने सामना जिंकला. वरुण कुमार (१८, २५ वा मि.), मनदीप (५०, ५१ वा मि.), विवेक प्रसाद (१ वा मि.), सुमीत कुमार (७ वा मि.), सुरेंदर कुमार (१९ वा मि.), नीळकंठ (३६ वा मि.), अमित रोहिदास (५५ वा मि.) यांनी गोल करून भारतासाठी विजयश्री खेचून आणली. भारताने ८३ वर्षांनंतर युरोपियन टीमविरुद्ध सर्वाधिक १० गोल केले आहेत. भारताने १९३६ बर्लिन आॅलिम्पिकमध्ये फ्रान्सविरुद्ध १०-० गोल केले होते.\nयासह भारताने आपली विजयी मोहीम कायम ठेवली. आता किताबासाठी भारत आणि कोरिया यांच्यात आज शनिवारी अंतिम सामना रंगणार आहे. आशियाई चॅम्पियन भारतीय संघाने आतापर्यंत चार वेळा या स्पर्धेचा चषक पटकावला. एक वेळ भारताला संयुक्तपणे या चषकाचा बहुमान मिळाला.\nवरुण, मनदीपचा डबल धमाका\nभारताच्या विजयामध्ये वरुण कुमार आणि मनदीप सिंगने प्रत्येकी दोन गोलचे मोलाचे योगदान दिले. त्यांनी दुबळ्या पोलंडच्या सुमार खेळीचा समाचार घेत सामन्यात गोलचा डबल धमाका उडवला. वरुण कुमारने १८ आणि २५ अशा प्रकारे सात मिनिटांच्या फरकात दोन गोल केले. तसेच मनदीपने एक मिनिटांच्या फरकाने सलग दोन गोल केले. त्याने ५० व ५१ व्या मिनिटाला गोल केले. त्यामुळे भारताला मोठ्या फरकाने विजयाची नोंद करता आली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mazespandan.com/tag/love-poems/", "date_download": "2022-01-23T22:30:46Z", "digest": "sha1:3F2LCVYP4PBYAC3ZZDXLWKSMSDEYJE3J", "length": 10434, "nlines": 166, "source_domain": "mazespandan.com", "title": "love poems – स्पंदन", "raw_content": "\nमराठी मन, मराठी स्पंदन..\nयाला जीवन ऐसे नाव..\nरेल्वेत बर्थ कसे बुक केले जातात\nGoogle Groups जरा हटके विनोदी\nमुलींना ओळखणं कठीण असतं…\nमुलींना ओळखणं खरंच कठीण असतं का हो त्यांच्या मनात काय चालू असतं हे एक देवच काय ते जाणे अन् ती मुलगी…😜 तुम्ही तिची तारीफ केली, तर तिला वाटतं तुम्ही खोटं … Read More\nसकाळी डोळे उघडण्यपूर्वी ज्याचा चेहरा पाहण्याची इच्छा होते ते प्रेम आहे… मंदिरा मध्ये दर्शन करताना जो जवळ असल्याचा भास होतो ते प्रेम आहे… भांडून सुधा ज्याचा राग येत नाही ते … Read More\nUncategorized Whatsapp कुठेतरी वाचलेले.. जरा हटके विनोदी\nWhatsApp च्या पोतडीतून… भाग १\nहर चीज का नशा अलग होता है हर चाँद का दीदार अलग होता है किसी एक कंपनी में जिंदगी बरबाद मत करना क्यूं की… हर कंपनी का पगार अलग होता … Read More\n🎊🎊🎊* शब्द *🎊🎊🎊 शब्दांनिच शिकवलय पडता पडता सावरायला, शब्दांनिच शिकवलय रडता रडता हसायला, शब्दांमुऴेच होतो एखाद्याचा घात आणि शब्दांमुऴेच मिऴते एखाद्याची आयुष्यभर साथ, शब्दांमुऴेच जुऴतात मनामनाच्या तारा आणि शब्दांमुऴेच चढतो … Read More\nबाप झालास ना आता तर , बापाच्या इमानास जाग बाळांना लाज वाटणार नाही अस, आयुष्यभर वाग वळवाच्या वादळी पावसागत कोणावर आता कडाडू नको ठासुन भरलेली जवानीची तोफ उगीच तोंडावाटे धडाडू … Read More\nमी कुठे म्हणालो ‘ परी’ मिळावी फक्त जरा ‘बरी’ मिळावी, प्रयत्न मनापासून आहेत मग किमान एक ‘तरी’ मिळावी स्वप्नात तशा खूप भेटतात कधीतरी खरी मिळावी… हवीहवीशी एक जखम एकदातरी उरी … Read More\nWhatsApp च्या पोतडीतून… भाग २\nअप्रतिम Quotes about life, Friendship and दुनियादारी. भगवान से वरदान माँगा कि दुश्मनों से पीछा छुड़वा दो, अचानक दोस्त कम हो गए… º•○●º•○●º•○●º•○●º•○● ” जितनी भीड़, बढ़ रही ज़माने में..\nयाला जीवन ऐसे नाव..\nरेल्वेत बर्थ कसे बुक केले जातात\nवपुंच्या साहित्यरूपी अथांग महासागराला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न.\nGood Thoughts Google Groups Life Technology Uncategorized Whatsapp आध्यात्मिक ऐतिहासिक कविता कुठेतरी वाचलेले.. जरा हटके जागतिक राजकारण दिनविशेष प्रेम प्रेरणादायी मराठी सण राजकीय राशिभविष्य २०२१ राशीचक्र वपु विचार विनोदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"}
+{"url": "https://marathiparenting.firstcry.com/articles/category/%E0%A4%9F%E0%A5%89%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A4%B0/?amp", "date_download": "2022-01-23T21:11:15Z", "digest": "sha1:FDNC42UX3QTRUKLHDSIRMDR22LJPO6ZW", "length": 14382, "nlines": 118, "source_domain": "marathiparenting.firstcry.com", "title": "टॉडलर (१-३ वर्षे): १ ते ३ वर्षापर्यंतच्या मुलांची देखभाल, आरोग्य, आहार आणि खेळ व क्रियाकलाप - Firstcry Parenting मराठी", "raw_content": "\n२४ महिने (२ वर्षे) वयाच्या बाळाची वाढ आणि विकास\nतुमच्या बाळाच्या वाढदिवसाच्या केकवर दोन मेणबत्त्या आहेत तुम्ही कदाचित लहान मुलांच्या वाढीच्या ‘टेरिबल टू‘ ह्या टप्प्याविषयी विचार करीत असाल. तुमचे २ वर्षांचे मूल आता अधिक स्वतंत्र असल्याने तुमच्यासाठी हा टप्पा आव्हानात्मक असणार आहे ह्यात काही शंका नाही. तुमच्या मुलाची कौशल्ये आणि कल्पनाशक्ती वाढत आहे. तो स्वतः एक वेगळी व्यक्त�� बनत आहे. व्हिडिओ: तुमच्या २४ महिन्यांच्या […]\n२३ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास\nतुमचे लहान बाळ आता दोन वर्षांचे झाले आहे आणि तुमचे मूल आता प्रत्येक दिवसागणिक अधिकाधिक स्वतंत्र होत आहे. ह्यावर तुम्हाला विश्वास ठेवणे कठीण जाईल. तुमच्या २३ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास ह्याबद्दल तुम्ही विचार करत आहात का जर ह्याचे उत्तर ‘हो‘ असेल तर तुम्ही योग्य ठिकाणी आहात. तुमच्या २३ महिन्याच्या मुलाच्या वाढीबद्दल आणि विकासाबद्दल तुम्हाला […]\n२२ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास\nतुमच्या मुलाच्या आयुष्याची सुरुवातीची काही वर्षे महत्त्वाची असतात, कारण लहान वयात त्यांची होणारी वाढ त्यांच्या पुढील आयुष्याचा पाया असतो. पहिल्या वर्षात विशेष काही नसते कारण तुमचे मूल अजून बोलायला आणि पाऊल टाकायला शिकत असते. परंतु जेव्हा तुमचे मूल आयुष्याच्या २२ व्या महिन्यात प्रवेश करते तेव्हा ते आजूबाजूच्या वातावरणाविषयी सजग होऊ लागते. ह्या काळात तुमचे मूल […]\n२१ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास\nतुमचे बाळ दोन वर्षांचे होण्यासाठी अजून काही महिने बाकी आहेत. तरीही त्याने विकासाचे अनेक टप्पे पार केले असतील आणि अनेक नवीन कौशल्ये विकसित केली असतील. तो अधिक आत्मविश्वासाने चालत असेल, धावत असेल, घरभर फिरत सुद्धा असेल. तो कदाचित त्याची खेळणी सहजतेने ढकलत असेल आणि ओढत असेल, जास्त प्रयत्न न करता पायऱ्या चढत असेल. किंबहुना, आतापर्यंत […]\n२० महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास\nतुमचे लहान मूल एक ‘कॉपिंग मशीन‘ बनते आणि २० महिन्यांचे झाल्यावर तुम्ही केलेल्या प्रत्येक हालचालीची तसेच तुमच्या आवाजाची नक्कल करते. ते तुमचे आवडते हावभाव सुद्धा हुबेहूब साकारू लागते. हळूहळू पण स्थिरपणे, नक्कल करून, ऐकू येणारे वेगवेगळे आवाज आणि मोटर कौशल्ये आत्मसात करते. व्हिडिओ: २० महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास २० महिन्यांच्या लहान मुलाचा विकास ह्या […]\n१९ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास\nतुमचे लहान मूल आता १९ महिन्यांचे आहे त्याची वाढ आणि विकास पाहून तुम्ही खूप भारावून गेलेला आहात. वयाच्या १९ व्या महिन्यात, तो चालतो आहे, धावतो आहे आणि वेगवेगळ्या पृष्ठभागांवर चढत आहे. तो दररोज दिसणाऱ्या त्याच्या कुटुंबातील सदस्यांना आणि इतर लोकांना ओळखू लागलेला आहे आणि आता त्याला बरेच शब्�� माहित आहेत. त्याच्या इच्छाशक्तीच्या जोरावर तो आता […]\n१७ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास\nवयाच्या १७ व्या महिन्यात तुमचे बाळ बऱ्याचश्या गोष्टी करून पाहू लागते. त्याच्या शारीरिक, वर्तणूक विषयक आणि सामाजिक कौशल्यांमध्येही तुम्हाला लक्षणीय विकास झालेला दिसेल. तुमच्या बाळाच्या वाढीचा मागोवा ठेवणे महत्वाचे आहे आणि हा मार्गदर्शक लेख तुम्हाला नक्कीच मदत करेल. व्हिडिओ: तुमच्या १७ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास १७ महिन्यांच्या लहान मुलाची वाढ आणि विकास ह्या टप्प्यावर […]\nतुमच्या १६ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास\nतुमचे लहान मूल आता इकडे तिकडे धावत असेल आणि त्याच्या आजूबाजूच्या जगातील गोष्टी एक्सप्लोर करत असेल त्यामुळे तुमची धावपळ होत असेल आणि तुम्ही आता जास्त व्यस्त असाल. चला तर मग तुम्हाला पुढच्या अद्भुत प्रवासाविषयी माहिती करून घेऊया आणि १६ महिन्यांच्या बाळाकडून काय अपेक्षा ठेवली पाहिजे हे पाहूया. व्हिडिओ: तुमच्या १६ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास […]\n१५ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास\nतुमच्या छोट्या मुलाचा खूप वेगाने विकास होत आहे आणि तो एक वर्षाहून मोठा कधी झाला हे तुमच्या लक्षात सुद्धा आले नसेल. १५ महिन्यांच्या बाळाचे विकासाचे अनेक टप्पे आहेत आणि हे टप्पे पार झाल्यावर तुमच्या बाळाचे एका आनंदी आणि निरोगी अशा छोट्या मुलामध्ये रूपांतर होईल. हळूचकन खुद्कन हसणारे बाळ आता खळखळून हसू लागेल आणि तुम्ही एक […]\n१४ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास\nतुमचे बाळ लहान असताना काळ भराभर पुढे सरकत असतो. बाळाची वेगाने आता वाढ होते आहे. बाळाला आता सतत सक्रिय राहायचे आहे मग ते रांगणे असो व चालणे असो, वेगवेगळ्या मार्गाने बाळ सक्रिय राहण्याचा प्रयत्न करत असते. बाळासाठी हे जग खूप मोठे आहे आणि त्याच्यासाठी नवीन शिकण्यासारख्या खूप गोष्टी ह्या जगामध्ये आहेत. बाळाला नवीन गोष्टी एक्सप्लोर […]\nदर महिन्याला होणारा बाळाचा विकास\nमोठी मुले (५-८ वर्षे)\nटॉईज, बुक्स अँड स्कुल\nबर्थ डे अँड गिफ्ट्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://tarunbharat.com/dailynews/999942", "date_download": "2022-01-23T21:04:15Z", "digest": "sha1:TJQAOV3KSPXHLLTR7OQYHPPFT6ZZVOSP", "length": 9289, "nlines": 129, "source_domain": "tarunbharat.com", "title": "पूर परिस्थितीत महाराष्ट्र-कर्नाटक राज्यात समन्वय राहील – जयंत पाटील – तरुण भारत", "raw_content": "\nसत्संगती ही पाप, ताप व दैन्य दूर करते\nपूर परिस्थितीत महाराष्ट्र-कर्नाटक राज्यात समन्वय राहील – जयंत पाटील\nपूर परिस्थितीत महाराष्ट्र-कर्नाटक राज्यात समन्वय राहील – जयंत पाटील\nबेंगलोर येथे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी बैठक : अलमट्टी मधील पाणी साठवणूक,सोडण्याबाबत चर्चा\nपूर काळात महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांनी समन्वय ठेवण्याच्या दृष्टीने बेंगलोर येथे मुख्यमंत्री बी.एस. येडीयुरप्पा यांच्यासमवेत बैठक झाली. दरम्यान दोन्ही राज्यांचे सचिव व अधिकारी उपस्थित होते. ही बैठक सकारात्मक झाली असून पूर नियंत्रण व कृष्णा-भीमा नदी संदर्भात पूर नियंत्रण कसे करावे आणि दोन्ही राज्यांनी समन्वय कसा ठेवायचा याबाबत चर्चा झाली, अशी माहिती महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली.\nया बैठकीत महाराष्ट्र राज्याच्या भीमा व कृष्णा खोऱ्यातून सोडला जाणारा विसर्ग व त्याच्या माहितीचे आदान- प्रदान यासाठीची यंत्रणा, दोन्ही राज्याच्या धरण व्यवस्थापन व पूर नियंत्रणाबाबत संयुक्त आराखडा व कार्यप्रणाली निश्चित करणे, कर्नाटक राज्याने अलमट्टी धरणातून पाणी साठवणे व पाणी सोडण्याचे नियोजन, पूर नियंत्रण व व्यवस्थापनासाठी विविध स्तरावरील कार्यपद्धतीची चर्चा करण्यात आली.\nपाटील पुढे म्हणाले, यावेळच्या पावसाळ्यात संभाव्य पुराचा धोका टाळण्यासाठी कुठून किती पाणी सोडावे, धरणातील पाणी पातळी किती ठेवावी, अलमट्टी धरणातील डायनॅमिकेली पाणी पातळी कशी नियंत्रित करता येईल, याबाबत सविस्तर चर्चा झाली. यामध्ये आणखी सुधारणा होत जाईल. ही बैठक महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांचा समन्वय ठेवण्यासाठी उपयोगी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.\nया बैठकीला महाराष्ट्र राज्यातील सचिव श्रविजय कुमार गौतम,ए.पी कोहीरकर, सहसचिवए. ए. कपोले,मुख्य अभियंताहणमंत गुणाले,अधीक्षक अभियंता मिलींद नाईक उपस्थित होते.तर कर्नाटक राज्याचे गृहमंत्री ना. बोम्मई,मुख्य सचिव, राकेश सिंग,प्रधान सचिव मंजुनाथ प्रसाद,मुख्य सल्लागार, अनिल कुमार,जलसंपदा विभागाचे सचिव लक्ष्मणराव पेशवे,कार्यकारी संचालक मल्लिकार्जुन गुंगे हे उपस्थित होते.\nतिसरी लाट टाळता येणे अशक्य\nपुण्यात शनिवार आणि रविवार दुकानं बंद राहणार; अजित पवारांची घोषणा\nपहिली ते नववी परीक्षांसंबंधी आज निर्णय\nआरोग्य केंद्रांचे होणार ‘फायर ऑडिट’\nकर्नाटक: ६ लाखाहून अधिक रुग्णांची कोरोनावर मात\nमहिला स्वच्छता कर्मचाऱयांचे पगार 3 महिने रखडले\nपोलिसांच्या विरोधानंतरही बैलगाडी शर्यत होणारच : गोपिचंद पडळकर यांचा निर्धार\nसांगली : नळाचे पाणी बंद केल्याने कुटुंबाला मारहाण\nजिल्हा-खेडय़ांतूनच पूर्ण होईल नवभारताचे स्वप्न \nब्रिटनमध्ये 27 जानेवारीपासून मास्क सक्ती मागे\nमुंबईत भीषण आग; 6 जणांचा होरपळून मृत्यू\nसैफच्या पुत्रासोबत पलक तिवारीची डिनर डेट\nराज्यात वीज, पाणी, दूध दरवाढ नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://jalgaonlive.news/awarded-ph-d-degree-to-prof-pawar/", "date_download": "2022-01-23T20:39:12Z", "digest": "sha1:5FPAQPMJG4JQEDQMLGR54HEEK2NDWX2H", "length": 6597, "nlines": 96, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "प्रा.पवार यांना पीएच.डी.पदवी प्रदान | Jalgaon Live News", "raw_content": "\nप्रा.पवार यांना पीएच.डी.पदवी प्रदान\nWritten By चेतन पाटील\n यावल येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. आर. डी, पवार यांनी रसायनशास्त्र विषयात ‘मॉली कुलर इंटरॅक्शन्स स्टडीज बाय मेजरमेंट ऑफ व्हिस्कॉसिटी, डॆंसिटी ॲड अल्ट्रासोनिक व्हेलोसिटी ऑफ लिक्विड मिक्स्चर’ या विषयात संशोधनास केले होते. त्यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ मार्फत पीएच.डी. प्रदान करण्यात आली आहे.\nडॉ. आर. डी. पवार यांना भुसावळ येथील डी. डी. एन. भोळे महाविद्यालयाचे प्रा. डॉ. जी. पी. वाघुळदे (मार्गदर्शक) व चोपडा येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्रा. डॉ. एस. आर. पाटील (सह-मार्गदर्शक) यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी रसायनशास्त्र विषयात ‘मॉली कुलर इंटरॅक्शन्स स्टडीज बाय मेजरमेंट ऑफ व्हिस्कॉसिटी, डॆंसिटी ॲड अल्ट्रासोनिक व्हेलोसिटी ऑफ लिक्विड मिक्स्चर’ या विषयात केलेल्या संशोधनास पीएच.डी. प्रदान करण्यात आली आहे. पदवी प्राप्त झाल्याबद्दल संस्थेचे मानद सचिव निलेश भोईटे, अध्यक्ष गोकुळ पाटील, उपाध्यक्ष बाळासाहेब निंबाळकर, संचालक महेंद्र भोईटे, प्रमोद काळे, महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे, उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार, उपप्राचार्य प्रा. ए. पी. पाटील उपप्राचार्य प्रा. संजय पाटील प्रा. मुकेश येवले सर आदी तसेच सर्व महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रा.आर डी पवार यांचे अभिनंदन केले.\nजळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा\nया बातम्या देखील वाचा\nमुलामुलींना स्वरक्षणाचे शिक्षण गरजेचे : डॉ.अश्विन सोनवणे\nनेहरू युवा केंद्रातर्फे नेताजी सुभाषचंद्र बोस, स्व.बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन\nपुंडलिक बडगुजर यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://marathiparenting.firstcry.com/articles/pregnancy-madhe-19-vya-athavdyatil-ultrasound-scan-%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A5%A7%E0%A5%AF-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%82%E0%A4%A1-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%A8/", "date_download": "2022-01-23T22:11:13Z", "digest": "sha1:YZUPGZO4GIAFYM6BTYXKZWQKD4MUQDFU", "length": 28628, "nlines": 238, "source_domain": "marathiparenting.firstcry.com", "title": "गरोदरपणाच्या १९ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड: प्रक्रिया, विकृती आणि बरेच काही | 19 Week Pregnant Ultrasound: Procedure, Abnormalities and More in Marathi", "raw_content": "\nदर महिन्याला होणारा बाळाचा विकास\nमोठी मुले (५-८ वर्षे)\nटॉईज, बुक्स अँड स्कुल\nबर्थ डे अँड गिफ्ट्स\nदर महिन्याला होणारा बाळाचा विकास\nमोठी मुले (५-८ वर्षे)\nटॉयज़, बुक्स एंड स्कूल\nबेबी गियर एंड नर्सरी\nHome गर्भारपण गर्भधारणेचे आठवडे प्रसुतीपूर्व काळजी गरोदरपणाच्या १९ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन\nगरोदरपणाच्या १९ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन\nतुम्हाला गरोदरपणाच्या १९ व्या आठवड्यात अल्ट्रासाऊंड स्कॅनची गरज का आहे\n१९ – आठवड्याच्या अल्ट्रासाऊंड स्कॅनची तयारी कशी करावी\n१९ – आठवड्याचे अल्ट्रासाऊंड स्कॅन पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागतो\nस्कॅन कसे केले जाते\nस्कॅनमध्ये काय पाहिले जाऊ शकते\nया स्कॅनद्वारे कोणत्या प्रकारच्या विकृती शोधल्या जाऊ शकतात\nजर अल्ट्रासाऊंड असामान्यता दिसत असेल तर काय\n१९– आठवड्याचे अल्ट्रासाऊंड स्कॅन किती सुरक्षित आहे\nगरोदरपणाच्या १९ व्या आठवड्यात स्त्री तिच्या गरोदरपणाच्या कालावधीचा अर्धा टप्पा पूर्ण करते. ह्या टप्प्यावर गरोदर स्त्रियांना, अल्ट्रासाऊंड स्कॅन करून न जन्मलेल्या बाळाची वाढ निश्चित करावी लागते. १९ आठवड्यांच्या अल्ट्रासाऊंड स्कॅन मध्ये निरोगी बाळ साधारणतः ६ इंच लांब असते, त्याचे वजन जवळपास २४० ग्रॅम असते. गरोदरपणाच्या १९ आठवड्यांनंतर, प्रत्येक आठवड्याला गर्भाशयाची एक सेंटीमीटर वाढ होण्याची शक्यता असते.\nजेव्हा ��ुम्ही गरोदरपणाच्या १९ व्या आठवड्यात असता तेव्हा डॉक्टर तुम्हाला रक्तातील साखरेची आणि हिमोग्लोबिन ची पातळी तपासायला सांगतात. शिवाय, बाळामध्ये काही समस्या असतील तर त्यांचे निदान करण्यासाठी आणि बाळाच्या हृदयाचे ठोके, गर्भाची मोटर क्रियाकलाप, गर्भजलाची स्थिती तसेच बाळाचा आणि गर्भाशयाचा आकार यांचे मूल्यांकन करण्यासाठी अल्ट्रासाऊंड करून घेण्याचे डॉक्टर सुचवतील.\nतुम्हाला गरोदरपणाच्या १९ व्या आठवड्यात अल्ट्रासाऊंड स्कॅनची गरज का आहे\nगरदोरपणाचा १९ वा आठवडा सुरु झाल्यावर गर्भाचा विकास वेगाने सुरु होते. गर्भधारणा सुरळीतपणे होत आहे की नाही हे तपासण्यासाठी डॉक्टर यावेळी अल्ट्रासाऊंड करतील. १९–आठवड्याचे अल्ट्रासाऊंड स्कॅन “मॉर्फोलॉजी स्कॅन” किंवा “स्ट्रक्चरल स्कॅन” म्हणून देखील ओळखले जाते कारण सोनोग्राफी तंत्रज्ञ गर्भाची रचना आणि आकाराचे मूल्यांकन करतील. ह्या तपशीलवार अल्ट्रासाऊंडला काहीवेळा “अँनोमॅली स्कॅन” सुद्धा म्हणतात, कारण ह्या स्कॅन दरम्यान कोणत्याही मोठ्या शारीरिक विकृती तपासण्यासाठी गर्भाचे बारकाईने परीक्षण केले जाते. डॉक्टर खालील गोष्टींची नोंद घेऊ शकतात.\nगर्भाच्या हृदयाचे ठोके तपासतील\nगर्भाच्या आकाराचे मूल्यांकन करतील\nएकापेक्षा जास्त बाळे असतील तर त्याची तपासणी करतील\nबाळाभोवतीच्या गर्भजल पातळीची तपासणी\nबाळामध्ये काही विकृती किंवा समस्या असतील तर तपासतील\nप्रसूतीची अपेक्षित तारीख काढतील\n१९ – आठवड्याच्या अल्ट्रासाऊंड स्कॅनची तयारी कशी करावी\n१९–आठवड्याच्या स्कॅनसाठी जवळजवळ कोणतीही विशेष तयारी आवश्यक नसते. परंतु स्कॅन करण्याआधी तुमचे संपूर्ण मूत्राशय भरलेले असणे आवश्यक आहे. तुम्हाला अस्वस्थ वाटेल इतकेही पाणी पिऊ नये. स्कॅन करण्यापूर्वी तुम्ही किती पाणी प्यावे हे तुमच्या डॉक्टरांना विचारणे चांगले.\nसंपूर्ण मूत्राशय भरलेले असणे चांगले काही कारण त्यामुळे बाळाची प्रतिमा स्पष्ट दिसण्यास मदत होते. तसेच श्रोणी, गर्भाशय आणि अंडाशय सुद्धा सुस्पष्ट दिसण्यास मदत होते.\nस्कॅनसाठी, तुम्ही सैल आणि आरामदायी कपडे घालावेत जेणेकरून सोनोग्राफी तंत्रज्ञाना स्कॅनिंग करणे सोपे जाईल.\n१९ – आठवड्याचे अल्ट्रासाऊंड स्कॅन पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागतो\n१९–आठवड्याचे अल्ट्रासाऊंड स्कॅन पूर्ण होण्यासाठी ३० ते ४० मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागत नाही.\nस्कॅन कसे केले जाते\nअल्ट्रासाऊंड स्कॅनमध्ये बाळाच्या प्रतिमा पाहण्यासाठी उच्च–फ्रिक्वेंसी ध्वनी लहरी वापरल्या जातात. स्कॅन करणारे सोनोग्राफर तुमच्या ओटीपोटाच्या भागावर अल्ट्रासाऊंड जेल लावतात आणि स्कॅन पूर्ण झाल्यावर तो पुसून टाकू शकतात. त्यानंतर ते तुमच्या पोटावर एक लहान प्रोब किंवा ट्रान्सड्यूसर ठेवतील. हा प्रोब तुमच्या शरीरावर लावलेल्या जेलद्वारे ध्वनी लहरी प्रसारित करेल. ट्रान्सड्यूसर परत परावर्तित होणारे ध्वनी एकत्र करतो आणि या ध्वनी लहरी संगणकावरील प्रतिमांमध्ये रूपांतरित होतात.\nस्कॅनमध्ये काय पाहिले जाऊ शकते\n१९–आठवड्याचे अल्ट्रासाऊंड स्कॅन पालकांसाठी रोमांचक असू शकते. गरोदरपणाच्या १९ व्या आठवड्यात पोटातील बाळाला पाहणे हा खूप रोमांचकारी अनुभव असू शकतो. जर तुम्ही फोर डी स्कॅन करत असाल तर, डॉक्टरांच्या मदतीने,पांढऱ्या रंगात दिसणारी बाळाची हाडे आणि हातपाय तुम्ही पाहू शकता. तसेच मऊ उती म्हणजे राखाडी रंगांचे ठिपके दिसतील. बाळाची त्वचा पारदर्शक आणि लाल दिसते. रक्तवाहिन्यांमुळे हा त्वचेचा लाल रंग दिसतो. बाळाची त्वचा एका पांढऱ्या थराने झाकलेली दिसते त्यास व्हर्निक्स असे म्हणतात. परंतु हे फक्त आधुनिक मशिन्स मध्येच दिसते. गर्भाच्या भोवतालचे गर्भजल काळ्या रंगाचे दिसेल. डॉक्टर बाळाच्या हृदयासह बाळाचे प्रमुख अवयव तुम्हाला दाखवू शकतात.\nया स्कॅनद्वारे कोणत्या प्रकारच्या विकृती शोधल्या जाऊ शकतात\nया स्कॅनद्वारे शोधल्या जाणार्या विविध प्रकारच्या विकृती खाली दिलेल्या आहेत:\nहायड्रोसेफलस – मेंदूमध्ये पाणी होणे\nस्पायना बिफिडा – पाठीचा कणा अविकसित राहणे\nडायाफ्रामॅटिक हर्निया – डायाफ्राममध्ये अनियमित उघडणे ज्यामुळे पोटाचे अवयव छातीकडे वर सरकतात.\nऍनेसेफली – अपूर्ण कवटी आणि अविकसित मेंदू\nगॅस्ट्रोशिसिस – बाळाच्या ओटीपोटात भित्तिका उघडणे\nलहान हातपाय किंवा हाडे नसणे ह्यासारख्या मोठ्या अवयवांच्या समस्या\nअसामान्य मूत्रपिंड किंवा मूत्रपिंडच नसणे अश्या मूत्रपिंडाच्या समस्या\nडाउन सिंड्रोम – एक गुणसूत्र विकार ज्यामुळे बौद्धिक आणि विकासात्मक अपंगत्व येते\nजर अल्ट्रासाऊंड असामान्यता दिसत असेल तर काय\nअल्ट्रासाऊंडमध्ये काही विकृती दिसून आल��यास, डॉक्टर विसंगतीचे स्पष्टीकरण देतील आणि सर्वात योग्य उपचारांसाठी पर्याय मांडतील. तसेच, ह्या समस्यांविषयी इतर तज्ञांशी तपशीलवार चर्चा करून निर्णय घेण्याविषयी सुद्धा डॉक्टर सुचवू शकतात.\nजेव्हा बाळ वेगळ्या स्थितीत असण्याची शक्यता असते तेव्हा दुसऱ्या दिवशी डॉक्टर पुन्हा बाळाची तपासणी करू शकतात. त्यानुसार, डॉक्टर तुम्हाला अतिरिक्त स्कॅनसाठी काही दिवसांनी पुन्हा येण्यास सांगू शकतात. एकाच स्कॅनमध्ये समस्या पूर्णपणे समजत नाही आणि असामान्यतेविषयी स्पष्ट माहिती समजण्यासाठी तुम्हाला अतिरिक्त स्कॅन करावे लागतील.\n१९– आठवड्याचे अल्ट्रासाऊंड स्कॅन किती सुरक्षित आहे\n१९–आठवड्याचे अल्ट्रासाऊंड स्कॅन सहसा सुरक्षित मानले जाते. ह्या स्कॅनचा काही त्रास होत नाही आणि हा स्कॅन वेदनारहित आहे. त्यामध्ये आयनीकरण रेडिएशनचा समावेश नाही. अल्ट्रासाऊंड तंत्रज्ञानातील सुधारणांसह, १९ आठवड्यांच्या थ्री डी अल्ट्रासाऊंडचा पर्याय देखील उपलब्ध आहे . ह्या स्कॅनमुळे पोटातील बाळाची थ्री डी प्रतिमा मिळू शकते.\n१९ आठवड्यांच्या स्कॅनमुळे तुमच्या न जन्मलेल्या बाळाची प्रतिमा मिळू शकते. ह्या प्रतिमेद्वारे वाढ आणि विकास समजतो . ह्या कालावधीत बाळाची ऐकण्याची क्षमता देखील विकसित होऊ शकते. म्हणून, बाळाशी बोलायला सुरुवात करणे चांगले. आनंददायी गरोदरपणासाठी सकारात्मक आणि निरोगी राहणे अत्यंत आवश्यक आहे.\nमागील आठवडा: गरोदरपणाच्या १८ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन\nगरोदरपणाच्या १८ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन\nगरोदरपणाच्या २० व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड\nगरोदरपणाच्या १८ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन\nगरोदरपणातील दातदुखी आणि हिरडीतून रक्तस्त्राव होण्याच्या समस्येवर घरगुती उपाय\nनॉर्मल प्रसूतीसाठी गरोदर असताना करावेत असे १० परिणामकारक व्यायामप्रकार\nबाळाला पोटात असताना उचकी लागणे - हे सामान्य आहे का\nगरोदरपणातील मानेचे दुखणे: कारणे, घरगुती उपाय आणि प्रतिबंध\nगरोदरपणाच्या १७ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन\nनॉर्मल प्रसूती विरुद्ध सिझेरिअन - फायदे आणि तोटे\nगरोदरपणातील डोकेदुखीवर ११ परिणामकारक घरगुती उपाय\nगरोदरपणात योनीला खाज सुटणे\nभ्रूणाची दर आठवड्याला होणारी वाढ - लांबी आणि वजन\nगरोदरपणातील बधिरता: कारणे आणि उपाय\nगरोदरपणाच्या १४ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड\nIn this Articleगरोदरपणाच्या १४ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंडची गरज का आहेगरोदरपणाच्या १४ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंडची तयारी कशी करावीगरोदरपणाच्या १४ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंडची तयारी कशी करावीअल्ट्रासाऊंडला किती वेळ लागतोअल्ट्रासाऊंडला किती वेळ लागतोअल्ट्रासाऊंड कसे केले जातेअल्ट्रासाऊंड कसे केले जातेअल्ट्रासाऊंडवर काय पाहिले जाऊ शकतेअल्ट्रासाऊंडवर काय पाहिले जाऊ शकतेगर्भधारणेच्या १४व्या आठवड्यात काही विकृती आढळल्यास कायगर्भधारणेच्या १४व्या आठवड्यात काही विकृती आढळल्यास काय गरोदरपणाच्या १४व्या आठवड्यात आईने दुसऱ्या तिमाहीमध्ये प्रवेश केलेला असतो. गरोदरपणाच्या १४ व्या आठवड्यापर्यंत सहसा मॉर्निंग सिकनेस, थकवा आणि इतर नको असलेली लक्षणे […]\nगरोदरपणात तुम्ही टाळले पाहिजेत असे १० भारतीय अन्नपदार्थ\nबाळाचे ओठ फुटणे: कारणे, लक्षणे आणि उपाय\nमहाशिवरात्री २०२१ – केव्हा आणि कशी साजरी केली जाते आणि ह्या दिवशी कुठले अन्नपदार्थ खावेत\nतुमच्या १६ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास\nबाळांना होणाऱ्या बद्धकोष्ठतेवर १२ घरगुती उपाय\nओव्युलेशनसाठी गर्भाशयाच्या श्लेष्माचा मागोवा\nजुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – ३४ वा आठवडा\nतुमच्या ७ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास\nह्या संकेतस्थळावरील माहिती ही ढोबळ स्वरूपाची आहे आणि फक्त शिक्षित करण्याच्या हेतूने ती उपलब्ध आहे. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ किंवा संबंधित आरोग्य सेवा प्रदाता ह्यांच्या सल्ल्याला ती पर्यायी ठरू शकत नाही. आपणास स्वतःच्या अथवा आपल्या बाळाच्या किंवा मुलाच्या आरोग्यविषयक शंका असतील तर कृपया आपल्या वैद्यांशी संपर्क साधावा. आपण हे लक्षात घ्यावे की ह्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या संवाद प्रक्रियेला मर्यादा आहेत. तुम्हाला लागणारी मदत किंवा मिळणारा प्रतिसाद हा फक्त लेखकाकडून दिला जातो. पेरेंटिंग.फर्स्टक्राय.कॉम कुठल्याही चुका, वगळलेली माहिती किंवा कुठलेही चुकीचे भाष्य ह्यांची जबाबदारी घेत नाही. हे संकेतस्थळ वापरताना तुम्हाला सर्व अटी व शर्ती बंधनकारक आहेत असे निर्देशीत करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/117117/?utm_source=hhvacha", "date_download": "2022-01-23T20:32:03Z", "digest": "sha1:D32CK5R55CLUE5GQQWL4KROC66TKRGLW", "length": 20357, "nlines": 90, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " ' श्रीलंकेच्या 'बुरखा बॅन'मागील ज्वलंत इतिहास जाणून घेणं प्रत्येकासाठी अत्यावश्यक आहे!", "raw_content": "\nश्रीलंकेच्या ‘बुरखा बॅन’मागील ज्वलंत इतिहास जाणून घेणं प्रत्येकासाठी अत्यावश्यक आहे\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nआता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi\nइनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप\nगेले काही दिवस श्रीलंकन सरकार जगभरातल्या माध्यमातून चर्चेचा विषय बनला आहे आणि कारण या सरकारने मुस्लिम स्त्रियांच्या बुरखा आणि मदरशांवर घातलेली बंदी.\nया बंदीवर जगभरातील मुस्लिमांनी निषेधाचा सूर उमटवला. पाकिस्तानचे उच्चायुक्त साद खट्टक यांनी या निर्णयाची निर्भत्सना करत सुरक्षिततेच्या नावावर ही बंदी घालून श्रीलंकन सरकार फुटिरवादाला खतपाणी घालत आहे असं सांगितलं.\nया बंदीमुळे केवळ मुसलमानांच्या भावना दुखावल्या जातील असं नाही तर अल्पसंख्यांकांच्या मानवाधिकारांवरच ही गदा असल्याचंही त्यांनी सांगितलं.\nपहिल्यांदा जेंव्हा कोविड काळात मृत्यू होत होते तेंव्हा कोविड लागण झाल्यानं मृत्यू झालेल्या व्यक्तीला दफ़न न करता दहन करावं असे आदेश देण्यात आले होते.\nजर मृतदेह पुरला तर संसर्ग वाढण्याच्या भीतीतून हा निर्णय घेण्यात आला होता मात्र त्याहीवेळेस मुस्लिम संस्था आणि मानवाधिकार यांनी हस्तक्षेप केल्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला होता.\nआताही बुरखाबंदीवर आधी कायमस्वरूपी बंदीचा निर्णय घेतल्यानंतर जगभरातून मुस्लिम आणि मानवाधिकार यांचा विरोध होऊ लागल्यावर या निर्णयाबाबत अद्याप ठोस काही पावले उचलली नसल्याचं सांगितलं जात आहे.\nहे ही वाचा – श्रीलंका सरकारने इस्लामविरुद्ध युद्ध पुकारलंय का वाचा एका धाडसी निर्णयाबद्दल\nश्रीलंका सरकारचे ज्येष्ठ मंत्री आणि प्रवक्ते केहेलिया रामबुकवेला यांनी नुकतंच सांगितलं की, बुरखा बंदीचा निर्णय सर्वसंमतीनं घेतला जाणार आहे.\nगुप्तचर यंत्रणेकडून जी माहिती मिळालेली आहे तिचा सखोल अभ्यास केल्यानंतरच योग्य तो निर्णय घेण्यात येणार आहे असं त्यांनी सांगितलं आहे.\nमुळात ही बुरखाबंदी आणि मदरसाबंदी का तर त्याम���गे श्रीलंकन सरकारची काही भूमिका आहे आणि या भूमिकेमागे कारणं आहेत\n२०१९ च्या ईस्टरला कोलंबोत ठिकठिकाणी झालेले बॉम्बस्फोट. यामागची सत्यकथा जाणून घ्यायची तर थोडं मागे जावं लागेल. २०१९ च्या एप्रिल महिन्यातली गोष्ट. भारतीय गुप्तचर संस्था रॉला काही गुप्त कटांचा सुगावा लागला होता. या कटाची सत्यता सांगणार्या काही गोष्टी हाती लागल्या होत्या.\nया माहितीनुसार श्रीलंकेतील चर्च आणि भारतीय दूतावासावर मोठ्या स्वरूपाचे हल्ले होणार आहेत. या कारस्थानाचा सुगावा लागताच रॉनं ही माहिती स्टेट इंटेलिजन्स सर्व्हिस (SIS)ला दिली.(SIS ही श्रीलम्केची गुप्तचर संस्था आहे).\nSIS नं ही टीप श्रीलंकन सरकारच्या कानावर घातली. पुढील कारवाईसाठी आदेशाची वाट बघितली जात होती. मात्र याचवेळेस दुर्दैवानं सरकारमधे अंतर्गत राजकारणाला ऊत आला होता. या अंतर्गत राजकाराणामुळे महत्वाच्या आणि गंभीर अशा या मुद्द्याकडे चक्क दूर्लक्ष झालं.\nत्यानंतर उजाडला २१ एप्रिलचा दिवस. ईस्टर संडेचा हा दिवस ख्रिस्ती बांधवांसाठी विशेष महत्वाचा. या दिवसाला ख्रिस्ताच्या पूनर्जन्माचा दिवस म्हणून आनंदानं साजरा केला जातो.\nराजधानी कोलंबोतही मोठ्या उत्साहाचं वातावरण होतं. ठिकठिकाणच्या प्रार्थनास्थळांमधे ख्रिस्ती बांधवांची प्रार्थनेसाठी गर्दी जमली होती. इतर वर्षी असतो तोच उत्साह आणि आनंद सर्वत्र भरुन राहिला होता.\nश्रीलंकेच्या सफरीवर आलेले परदेशी पर्यटकही या सोहळ्यात उत्साहानं सहभागी झालेले होते. या आनंदावर आणि उत्साहावर विरजण घालणारी भयंकर घटना लवकरच घडणार आहे हे कोणाच्या ध्यानी मनीही नव्हतं. एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. हसर्या चेहर्यांच्या चिंधड्या उडाल्या.\nआनंद साजरा करायला आलेले अबालवृध्द, स्त्री पुरूष यांच्या मृतदेहांचा खच पडला. हे कृत्य करणार्या आतंकी संघटना मात्र पवित्र कार्य केल्याच्या आणि स्वर्गात जागा मिळाल्याच्या आनंदात होत्या.\nत्या दिवशी सकाळी कोलंबोत एकूण सहा ठिकाणी बॉम्बब्लास्ट झाले. यात तीन चर्च आणि तीन लक्झरी हॉटेल्सचा समावेश होता. हे सगळे हल्ले आत्मघातकी हल्ले होते. मानवी बॉम्बनी मानवी जीवनांचा बळी घेतला होता.\nजखमींना मदत करण्याची यंत्रणेची तारांब्ळ उडालेली असतानाच कोलंबोनजिक आणखीन दोन धमाके झाले. या सिरियल धमाक्यांत ३०० हून जास्त लोक मृत्य��मुखी पडले तर ५०० पेक्षा जास्त गंभीररित्या जखमी झाले. मृत्यू झालेल्या लोकांत परदेशी पर्यटकही होते.\nख्रिस्ती बांधवांच्यादृष्टीनं अत्यंत पवित्र असणार्या या दिवशी असे घातक हल्ले करणारी संघटना होती तरी कोणती या स्फोटांचा आरोप दोन स्थानिक मुस्लिम संस्थांवर होता, पैकी पहिली आहे- नॅशनल तौहीद जमात.\nहे एक कट्टर इस्लामिक संघटन असून शरीयाचा प्रचार, प्रसार यात अग्रेसर आणि बुध्द मुर्त्यांची नासधूस, तोडफोड यासाठी ती परिचित आहे.\nतौहीद जमातचा म्होरक्या जहरन हाशिमला या हल्ल्यांचा मास्टरमाईंड मानलं जातं. मात्र तपास यंत्रणांना दाट संशय होता की हे इतकं मोठं कारस्थान स्थानिक पातळीवर होणं शक्य नाही. यांना बाहेरच्या शक्तींनी मदत केलेली आहे. इस्लामिक स्टेटनं या हल्ल्यांची जबाबदारी घेतल्यावर या संशयाला पुष्टी मिळाली.\nइस्लामिक स्टेटचा म्होरक्या अबू बक अल-बगदादीने प्रसारीत केलेल्या एका व्हिडिओमधे या आत्मघातकी हल्ल्यात मृत्यू झालेल्या मानवी बॉम्बना शहिद जाहिर करून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.\nश्रीलंकेत इस्लामिक स्टेटनं केलेला हा पहिला आणि मोठा धमाका होता. मात्र इस्लामिक स्टेटचा थेट संबंध पुराव्यानीशी सिद्ध होऊ शकला नाही.\nया हल्ल्यानंतर श्रीलंका सरकारनं सुरक्षेच्या दृष्टीनं काही कठोर पाऊलं उचलली. यात मदरशांवर बंदी आणि बुरखाबंदी यांचा समावेश होता. सोशल मिडीया साईटसवर बंदी घालण्यात आली.\nही बंदी तात्पुरत्या स्वरूपाची असली तरिही मुस्लिमद्वेशानं मात्र सिंहली लोकांच्या मनात द्वेशाची बीजं अधिक गहिरी केली. याचं कारण आहे, एकुण लोकसंख्येच्या केवळ दहा टक्के लोकसंख्या असलेल्या मुस्लिम समाजाचं देशावर असलेलं नियंत्रण.\nहे ही वाचा – चीनने इस्लामविरुद्ध हत्यार उचलण्यामागचं कारण भारतासाठी धक्कादायक आहे\nभारताप्रमाणेच श्रीलंकेतल्या निवडणुकांतही अल्पसंख्य म्हणवले जाणारे मुस्लिम निर्णायक भूमिका बजावत आलेले आहेत. इतर धर्मियांच्या तुलनेत हा समाज आर्थिकदृष्ट्या संपन्न आनि सुबत्ता असणारा आहे हे दुसरं कारण.\nआधीच मुस्लिम सामाजाचा रागराग करणारा सिंहली समाज या अमानवी आणि अमानुष घटनेनंतर आणखीनच कडवा द्वेषी बनला. या द्वेषाचे परिणाम नंतरच्या बदललेल्या राजकीय घटनांमधून स्पष्ट दिसून आले.\nश्रीलंकेत मुस्लिमधार्जिणा समजला जाणारा राष्ट्रपती बदलून सिंहली जनतेला आपला वाटणारा राष्ट्रपती निवडून आला. आता PTA ची कडक अंमलबजावणी चालू आहे तर मदरसा आणि बुरखाबंदी येऊ घातली आहे.\nयापूर्वीच एक हजारांहून जास्त मदरशांवर बंदी आलेली आहेच. धार्मिक अतिवादाचं कारण देत मुस्लिम स्त्रिया आणि मुलींच्या बुरख्या घालण्यावर श्रीलंका कायमस्वरूपी बंदी आणण्याच्या विचारात आहे.\nबुरखाबंदी करणारा श्रीलंका हा एकमेव देश नाही-\nश्रीलंकेआधी इतर देशांनीही सुरक्षा आणि त्या त्या देशाच्या संस्कृतीविरोधी परंपरा म्हणून बुरख्यावर बंदी घातलेली आहे. यात स्वित्झरलॅण्ड, फ़्रान्स, बेल्जियम, डेन्मार्क, ऑस्ट्रिया, बल्गेरिया, नेदरलॅण्ड या देशांचा समावेश आहे.\nया सर्व देशांत चेहरा पूर्ण झाकला तर कडक दंड ठोकला जातो.\nबेल्जियममध्ये मुस्लिमांची संख्या १ लाख असली तरिही केवळ तिनशे महिला बुरखा आणि नकाब वापरतात. नेदरलॅण्डमधे चेहरा पूर्ण झाकणारं हेल्मेटही वापरायला बंदी आहे.\nइनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप\nआता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \n← वजन कमी करताना ही चरबी जाते तरी कुठे – वाचा तर्कशुद्ध उत्तर\nजेव्हा जगात आदरणीय असलेले धर्मगुरू जीवाच्या आकांताने भारतात आश्रयास येतात… →\n‘कन्हैया कुमार’ काँग्रेससाठी आता अडचण बनतोय का…\nकाँग्रेसची घोडचूक, भाजपचं राजकारण : पाकिस्तान धारणा व वास्तव (भाग 3)\nभारताचे टॉप पंतप्रधान : प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय विश्लेषकाने तयार केलीये लिस्ट…\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.nilkantheshwarsamachar.page/2020/10/NZU39K.html", "date_download": "2022-01-23T21:49:39Z", "digest": "sha1:IXYPSKOYROMJNOGCLKSUAQAYSF7O2F6Z", "length": 6702, "nlines": 35, "source_domain": "www.nilkantheshwarsamachar.page", "title": "राष्ट्रीय महामार्ग रस्त्याची कामे वेळेतच पूर्ण करावीत -राज्यमंत्री संजय बनसोडे", "raw_content": "\nराष्ट्रीय महामार्ग रस्त्याची कामे वेळेतच पूर्ण करावीत -राज्यमंत्री संजय बनसोडे\nराष्ट्रीय महामार्ग रस्त्याची कामे वेळेतच पूर्ण करावीत\n*आष्टा मोड ते तिवटघ्याळ ��स्ता एका वर्षात पूर्ण करावा\n* महामार्ग रस्त्यावर वृक्ष लागवडीचे नियोजन करावे\nलातूर - जिल्हयात राष्ट्रीय महामार्ग रस्त्याची कामे चालू आहेत. संबंधित अधिकारी वर्गाने सुक्ष्म नियोजन करुन कामे वेळेतच पूर्ण करण्याच्या सूचना राज्याचे पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन,सांसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिल्या.\nयेथील शासकीय विश्रामगृह सभागृहात आयोजित महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ औरंगाबाद विभागाअंतर्गत लातूर जिल्हयातील राष्ट्रीय महामार्गाच्या चालू असलेल्या कामाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस एम.एस.आर.डी.सी.चे कार्यकारी अभियंता विक्रम जाधव, उपअभियंता अशोक इंगळे,टिम लिडर आर.एस.शिंदे, संचालक केसीसीपीएल गजानन पोकलवार, दिपक गोयल, कल्याण पाटील उपस्थित होते.\nयावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले की, जिल्हयात राष्ट्रीय महामार्गाचे कामे चालू आहेत.संबंधित अधिकारी वर्गाने सुक्ष्म नियोजन करुन तसेच वेगवेगळया तंत्रज्ञानाचा वापर करुन कामे वेळेतच पूर्ण करा अशा स्पष्ट सूचना दिल्या. ही कामे वेळेवर न झाल्यास संबंधित गुत्तेदारावार योग्य ती कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले. आष्टा मोड ते तिवटघ्याळ रस्त्याचे काम चालू आहे. हे काम एक वर्षाच्या आत पूर्ण होईल याची अधिकारी वर्गाने दक्षता घेऊन हा मॉडेल रस्ता तयार करावा, असे आवाहन त्यांनी केले.\nराष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याचे काम करीत असताना संबंधितांनी कामाचा चांगला दर्जा ठेवून सदरील रस्त्यावर वृक्ष लागवडीचे नियोजन करुन वृक्ष लागवड करावी. व याचा वेगळा पॅटर्न निर्माण करा असे राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी सूचित केले.बैठकीच्या प्रारंभी एम.एस.आर.डी.सी.चे कार्यकारी अभियंता विक्रम जाधव यांनी प्रास्ताविक करुन रस्त्याच्या कामाची माहिती दिली. या बैठकीस संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.\nश्री हावगीस्वामी महाविद्यालयातील बारावीच्या निकालाची उज्ज्वल परंपरा कायम.\nJuly 17, 2020 • विक्रम हलकीकर\n*महाराष्ट्र महाविद्यालयात कृषी दिनानिमित्त वृक्षारोपन\nJuly 01, 2021 • विक्रम हलकीकर\nमतदार यादीतील नाव वगळणे, समाविष्ठ करणे व दुरुस्ती करुन घेण्याचे आवाहन\nउदगीर शहरामध्ये पर्यावरण,आरोग्य संवर्धन आणि ���्रदूषमुक्तीसाठी आयोजित भव्य सायकल रलीमध्ये उदगीरकरांनी सहभागी व्हावे मुख्याधिकारी भारत राठोड\nबेवारस पडलेल्या इसमाचा जीव वाचविला : माजी नगरसेवक अहमद सरवर यांची तत्परता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://barshilive.com/mother-rukmini-in-green-paithani-ba-vitthal-in-green-dhoti-accessories/", "date_download": "2022-01-23T22:08:04Z", "digest": "sha1:OY6TSTBTSOW3LNNUT4VZVN7DV77B6DIZ", "length": 7603, "nlines": 97, "source_domain": "barshilive.com", "title": "रुक्मिणी माता हिरव्या रंगाच्या पैठणीत तर, बा विठ्ठल हिरव्या रंगाच्या धोतर उपरणांत.....", "raw_content": "\nHome अध्यात्मिक रुक्मिणी माता हिरव्या रंगाच्या पैठणीत तर, बा विठ्ठल हिरव्या रंगाच्या धोतर उपरणांत…..\nरुक्मिणी माता हिरव्या रंगाच्या पैठणीत तर, बा विठ्ठल हिरव्या रंगाच्या धोतर उपरणांत…..\nरुक्मिणी माता हिरव्या रंगाच्या पैठणीत तर, बा विठ्ठल हिरव्या रंगाच्या धोतर उपरणांत…..\nगणेश चतुर्थीचा सण आनंदाने साजरा केला जात आहे. भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणरायाचे आगमन होते. महाराष्ट्राची शान असलेल्या या सणानिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्येही आकर्षक सजावट करण्यात आली आहे.\nआमच्या फेसबुक पेज ला लाईक करा\nगणपतीला प्रिय असणाऱ्या दुर्वांनी मंदिराचा गाभारा सजवण्यात आला आहे. तसंच मंदिरात अष्टविनायकाची रुपं साकारण्यात आली आहेत.\nदरम्यान कोरोना संकटामुळे महाराष्ट्रात अद्याप मंदिरं दर्शनासाठी खुली करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन भाविकांना ऑनलाईनच घ्यावे लागणार आहे.\nआज रुक्मिणी माता हिरव्या रंगाच्या पैठणीत सजली आहे. तर विठ्ठल देवही हिरव्या रंगाच्या धोतर, उपरणांत दिसत आहे.\nया नव्या साजात विठ्ठल-रुक्मिणीचे रुप अधिकच विलोभनीय दिसत आहे.\nPrevious articleसोलापूर ग्रामीण जिल्ह्यात तब्बल 285 पॉझिटिव्ह; सात जणांचा मृत्यू\nNext articleगणेश चतुर्थी विशेष:गणपतीबाप्पाचे चित्र असलेल्या इंडोनेशियातील नोट संग्रहित ,विजय शिंदे यांच्याकडे दुर्मिळ नोटा अन् पोस्ट तिकिटांचा संग्रह\nवृक्ष संवर्धन समिती च्या वतीने गच्चीवरील बाग तसेच परसबाग स्पर्धेच आयोजन\n अलीपुर रोड परिसरातून महिलेचे गंठण भरदिवसा लंपास; २ जणां विरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल\nबार्शी शेअर मार्केट घोटाळा: विशाल फटे याला 10 दिवसांची पोलीस कोठडी; वाचा सविस्तर काय घडले कोर्टात\nवैरागच्या विकासासाठी भूमकर यांच्या पाठीशी ताकद उभी ��रणार-रोहित पवार\nवृक्ष संवर्धन समिती च्या वतीने गच्चीवरील बाग तसेच परसबाग स्पर्धेच आयोजन\nनिमित्त बार्शीतील कथित शेअर घोटाळ्याचे : रोडपती…. करोडपती…. वाचा सविस्तर-\n अलीपुर रोड परिसरातून महिलेचे गंठण भरदिवसा लंपास; २ जणां विरुद्ध...\nसोलापुरात शेततळ्यात बुडून आईसह दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू\nवैराग मध्ये एक पतिपत्नी विजयी तर एक पतिपत्नी पराभूत\nचिंताजनक: बार्शीत तीन दिवसात २७१ नवे कोरोना रुग्ण सापडले\nराष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष काका साठेंनी झेडपीच्या आवारात लगावली एकाच्या ‘कानाखाली’ |...\nवैराग नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या निरंजन भूमकरांची एकहाती झेंडा-भाजप चार तर शिवसेना...\nबार्शी शेअर मार्केट घोटाळा: विशाल फटे याला 10 दिवसांची पोलीस कोठडी;...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://codesearch.dokuwiki.org/xref/dokuwiki/lib/plugins/revert/lang/mr/lang.php?a=true", "date_download": "2022-01-23T21:56:28Z", "digest": "sha1:BO2C55JLPOZXGKYMOZERGF7VBUKCMNBZ", "length": 2155, "nlines": 41, "source_domain": "codesearch.dokuwiki.org", "title": "lang.php - OpenGrok cross reference for /dokuwiki/lib/plugins/revert/lang/mr/lang.php", "raw_content": "\n15$lang['revstart'] = 'फेरबदलाची प्रक्रिया चालु झाली आहे.याला बराच वेळ लागू शकतो. जर स्क्रिप्ट सम्पण्याआधि त्याची कालमर्यादा उलटून गेली तर छोट्या-छोट्या तुकड्यांमधे फेरबदल करा.';\n16$lang['revstop'] = 'फेरबदलाची प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाली.';\n17$lang['note1'] = 'टीप : हा शोध केस-सेंसिटिव आहे ( फ़क्त इंग्रजीसाठी लागू )';\n18$lang['note2'] = 'टीप : हे पान फेरबदल करून ज्या शेवटच्या आवृत्तिमधे %s हा दिलेला भंकस शब्द नाही त्यात बदलले जाईल.';\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-people-are-trying-to-mislead-people-of-nation-spreading-rumors-to-malign-my-imag-4980825-NOR.html", "date_download": "2022-01-23T22:54:03Z", "digest": "sha1:LKJXXWLMHUJVDWTUN3QR2MMGV3LI2UDU", "length": 4709, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "people are trying to mislead people of nation spreading rumors to malign my image | पुत्रजीवक औषधी: फकिराच्या आडून वजीराच्या बदनामीचा प्रयत्न - रामदेव - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपुत्रजीवक औषधी: फकिराच्या आडून वजीराच्या बदनामीचा प्रयत्न - रामदेव\nनवी दिल्ली - फकिराच्या (रामदेव) माध्यमातून वजिराला (नरेंद्र मोदी) बदनाम करण्याचा प्रकार विरोधकांचा सुरू असल्याची प्रतिक्रिया बाबा रामदेव यांनी पुत्रजीवक औषधीवर निर्माण झालेल्या वादावर दिली आहे. या वादानंतर आपल्या औषधीचे नाव बदलणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.\nजदयूचे खासदार केसी यांनी गुरुवारी राज्यसभेत हा मुद्दा उचलला होता. त्यांनी म्हटले होती की, पंतप्रधान म्हणतात बेटी बचाओ. त्यांचे मित्र म्हणतात बेटा बढाओ. हा कसला विरोधाभास आहे. याप्रकरणी बाबा रामदेव यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला. ते म्हणाले की, या औषधाविषयी खोटी माहिती देण्यात येत आहे. औषधावर कुठेली लिहिले नाही की, ते मुलगा होण्यासाठी उपयोगी आहे. त्याचे वैज्ञानिक नावही पुत्रजीवाच आहे. रामदेव यांनी स्पष्ट केले की, आज नाव बदलले तर उद्या आणखी दुसऱ्या आैषधीवर आक्षेप घेण्यात येईल. त्यामुळे, पुत्रजीवाचे नाव बदलणार नाहीच. सध्याचा साठा संपल्यानंतर येणाऱ्या नवीन मालावर या औषधीचा मुलगा किंवा मुलगी होण्याशी संबंध नाही, अशी सूचना देणार आहोत. संसदेत खोटे बोलणे गुन्हा आहे. आरोप लावणाऱ्या खासदारांना लाज वाटायला पाहिजे. त्यांना आयुर्वेदाचे ज्ञान नाही.\nपत्रपरिषदेतच बाबांनी योगकला शिकवली.\nरामदेव यांनी खासदार जया बच्चन यांच्याबाबत म्हटले- त्यांना आजकाल सिनेमात काम मिळणे बंद झालेय. त्यामुळे त्या माझ्या औषधावर बंदीची मागणी करताहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/corona-patients-increase-in-maharashtra-mumbai-pune-covid-19-update-mhak-464594.html", "date_download": "2022-01-23T21:46:40Z", "digest": "sha1:RNQLBHMWQNEDB7ABEJCUSWWHWWLC3TTT", "length": 7206, "nlines": 80, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "COVID-19: राज्यात आजही विक्रमी 7975रुग्णांची भर, मात्र मृत्यू दर घसरल्याने दिलासा – News18 लोकमत", "raw_content": "\nCOVID-19: राज्यात आजही विक्रमी 7975रुग्णांची भर, मात्र मृत्यू दर घसरल्याने दिलासा\nCOVID-19: राज्यात आजही विक्रमी 7975रुग्णांची भर, मात्र मृत्यू दर घसरल्याने दिलासा\nयाशिवाय चढ्या दराने फेस शिल्ड आणि मास्कची खरेदी मुंबईत करण्यात आली असून विशिष्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनाचं हे कंत्राटं दिल्याचाही भाजपने दावा केला आहे. यावेळी ई टेंडरला बगल दिली गेल्याचे भाजपने आपल्या अविश्वास प्रस्तावात म्हटले आहे.\nमुंबईत 1374 नव्या रुग्णांची नोंद झाली तर 62 जणांचा मृत्यू झाला आहे. जुलैच्या शेवटी आलेख घसरणीला लागेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.\nमुंबई 15 जुलै: राज्यात आजही विक्रमी संख्येत नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये राज्यात 7975 एवढ्या रुग्णांची भर पडली. तर 233 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात���्या एकूण रुग्णांची संख्या 2,75,640 वर गेली असून मृत्यूचा आकडा 10928वर गेला आहे. आज एवढ्या जणांना सुटी देण्यात आली आहे. राज्यातल्या ACTIVE रुग्णांची संख्या 1,11,801 एवढी झाली आहे. रुग्णसंख्या वाढत असतांनाच राज्याचा मृत्यू दर घसरला असून तो 3.96 टक्क्यांवर आला आहे. मुंबईत 1374 नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 96474 झाली आहे. तर आज 62 जणांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत मृत्यू झालेल्या रूग्णाचा आकडा 5467 झाला आहे. आज ठाणे महापालिका क्षेत्रात 400 कोरोणा पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोना बाधितांची संख्या एकूण 14419 झाली आहे व्हेंटिलेटर न मिळाल्यामुळे पुण्यात निवृत्त शास्त्रज्ञाचा COVIDने झाला मृत्यू पुणे विभागातील 31 हजार 390 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 51 हजार 198 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 18 हजार 196 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 1 हजार 612 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 654 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 61.31 टक्के आहे, तर मृत्यूचे प्रमाण 3.15 टक्के आहे,अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\nCOVID-19: राज्यात आजही विक्रमी 7975रुग्णांची भर, मात्र मृत्यू दर घसरल्याने दिलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.rapidtables.org/mr/calc/math/Quadratic_Calculator.html", "date_download": "2022-01-23T21:53:14Z", "digest": "sha1:TNJQNJVY4AFITMX5QCTHNKDCEJGBTF5F", "length": 3838, "nlines": 52, "source_domain": "www.rapidtables.org", "title": "चतुर्भुज समीकरण कॅल्क्युलेटर | चतुर्भुज सॉल्व्हर", "raw_content": "\nमुख्यपृष्ठ / कॅल्क्युलेटर / गणित कॅल्क्युलेटर /चतुर्भुज समीकरण कॅल्क्युलेटर\nचतुर्भुज समीकरण सॉल्व्हर / कॅल्क्युलेटर\nचौरस समीकरण गुणांक a, b, c प्रविष्ट करा आणि कॅल्क्युलेट बटण दाबा:\nएक प्रविष्ट करा : प्रविष्ट करा बी : सी प्रविष्ट करा :\nचतुर्भुज समीकरण: x 2 + x + = 0\nचतुर्भुज सूत्र: x 1,2 =\nप्रथम रूट: x 1 =\nदुसरा मूळ: x 2 =\nचतुर्भुज समीकरण दिले आहेः\nचतुर्भुज सूत्र दिले आहेः\nभेदभावासह चौरस सूत्र हे आहे:\nचतुर्भुज समीकरण कसे सोडवायचे\nमुख्यपृष्ठ | वेब | मठ | वी��� | कॅल्क्युलेटर | परिवर्तक | साधने\n© 2022 रॅपिडटेबल्स.ऑर्ग | बद्दल | वापराच्या अटी | गोपनीयता धोरण | कुकीज व्यवस्थापित करा\nही वेबसाइट आपला अनुभव सुधारित करण्यासाठी, रहदारीचे विश्लेषण करण्यासाठी आणि जाहिराती प्रदर्शित करण्यासाठी कुकीज वापरते. अधिक जाणून घ्या\nओके सेटिंग्ज व्यवस्थापित करा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"}
+{"url": "http://mr.foundrytech.cn/production/", "date_download": "2022-01-23T20:41:16Z", "digest": "sha1:464NZAXNB3XRWUYPTBDAHDERAGSYTX2O", "length": 5073, "nlines": 149, "source_domain": "mr.foundrytech.cn", "title": "उत्पादन | वेफांग सोफिक मशिनरी कं, लि.", "raw_content": "\nस्टॅटिक प्रेशर मोल्डिंग लाइन\nएअर मल्टी- पिस्टन मोल्डिंग मशीन\nहायड्रॉलिक मल्टी- पिस्टन मोल्डिंग मशीन\nझोल्ट स्क्विझिंग मोल्डिंग मशीन\nस्टॅटिक प्रेशर मोल्डिंग मशीन\nक्षैतिज फ्लास्कलेस मोल्डिंग लाइन\nआम्ही आमच्या कामावर सावध आहोत, उच्च प्रतीचे आणि सातत्यपूर्ण उत्पादन ठेवा. कर्मचार्यांची व्यावसायिक गुणवत्ता सुधारण्यासाठी गहन अभ्यासाद्वारे आणि सतत प्रशिक्षणाद्वारे उच्च प्रतीची उत्पादने सुनिश्चित करण्यासाठी आम्ही प्रगत सीएनसी मशीन आणि तपासणी उपकरणे खरेदी केली.\nप्रतिभा हे कंपनीच्या विकासाचे मुख्य घटक आहेत, कंपनीमधील स्पर्धा ही अंतिम विश्लेषणाची प्रतिभा स्पर्धा आहे. सोफिक मशिनरी नेहमीच मानवी-देणारं आणि तंत्र मार्गदर्शकाच्या संकल्पनेचं पालन करते, मुख्य स्पर्धात्मकतेसह एक ठोस संघ तयार करण्यासाठी कौशल्य ओळख आणि प्रशिक्षण देऊन.\nआमच्याशी संपर्क साधा ग्राहकांसाठी मूल्य तयार करीत आहे\nबी-70०6, वेफांग हेड ऑफिस बेस, क्र .२ 9999 Be बेहाई रोड, हॅन्टिंग जिल्हा, वेफांग सिटी, शेडोंग प्रांत\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव.\nगरम उत्पादने - साइट मॅप\nफ्लास्क मोल्डिंग, अर्ध-स्वयंचलित मोल्डिंग मशीन, पंच आउट मशीन, फ्लास्क मोल्ड मशीन, मोल्डिंग कास्टिंग फ्लास्क, सँडबॉक्स,\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"}
+{"url": "http://mr.foundrytech.cn/static-pressure-moulding-line-product/", "date_download": "2022-01-23T22:26:14Z", "digest": "sha1:RZQTP7UYIKKFETQUW2C2UP6SWKZKN572", "length": 19457, "nlines": 289, "source_domain": "mr.foundrytech.cn", "title": "चीन स्टॅटिक प्रेशर मोल्डिंग लाइन फॅक्टरी आणि पुरवठादार | सोफिक", "raw_content": "\nस्टॅटिक प्रेशर मोल्डिंग लाइन\nएअर मल्टी- पिस्टन मोल्डिंग मशीन\nहायड्रॉलिक मल्टी- पिस्टन मोल्डिंग मशीन\nझोल्ट स्क्विझिंग मोल्डिंग मशीन\nस्टॅटिक प्रेशर मोल्डिंग मशीन\nक्षैतिज फ्लास्कलेस मोल्डिंग लाइन\nस्थिर दबाव मोल्डिंग लाइन\nस्टॅटिक प्रेशर मोल्डिंग लाइन\nस्थिर दबाव मोल्डिंग लाइन\nआम्हाला ईमेल पाठवा पीडीएफ म्हणून डाउनलोड करा\nस्टॅडिक प्रेशर मोल्डिंग टेक्निकल हा हायड्रॉलिक मल्टी-पिस्टन स्क्झ कॉम्पॅक्शन टेक्नॉलॉजीसह एअरफ्लोचा संदर्भ देते, कॉम्पॅक्शनच्या अडचणीनुसार, फक्त हायड्रॉलिक मल्टी-पिस्टन स्क्विझ कॉम्पॅक्शन किंवा एअरफ्लो आणि हायड्रॉलिक मल्टी-पिस्टन स्क्विझ कॉम्पॅक्शन निवडू शकता. स्टॅटिक प्रेशरचे खालील फायदे आहेत.\nComplex कॉम्पॅक्शन वाळू, कठोर आणि दाट मूससाठी उच्च क्षमता, जटिल कास्टिंगच्या उत्पादनासाठी उपयुक्त.\nImen मितीय स्थिरता आणि चांगले पृष्ठभाग उग्रपणा, मोल्डिंगची उच्च कार्यक्षमता\nवापरण्याच्या उच्च दरासह मूस प्लेट. कामाची चांगली स्थिती आणि कामगार बचत\n1 मोल्डिंग मशीनची प्रक्रिया\nउत्तर: रिक्त फ्लास्क मोल्डिंग मशीन मोल्डिंग स्टेशनमध्ये अनुक्रमित आहे\nब. नमुना बोल्टर्स फिरतात किंवा शटल\nसी. लिफ्टिंग सिलेंडर वाढते आणि फॉर्मवर्क, वाळूचा बॉक्स आणि प्री-वाळूची फ्रेम वाढते\nD. प्रमाणित वाळू जोडणे\nई. मल्टी-कॉन्टॅक्टस हलविताना वाळूची बादली बाहेर काढा आणि पूर्व-वाळूच्या फ्रेमच्या वरच्या पृष्ठभागावर स्वच्छ करा\nएफ. उचल सिलिंडर पुन्हा वरच्या कडकडीत वर जातो\nजी. एअर प्री-कॉम्पॅक्टिंग आणि कॉम्पॅक्शन\nएच. लिफ्टिंग सिलिंडर मसुदा तयार करताना खाली पडतो\nमोल्डिंग विभागात टर्नओव्हर मशीन\nमोल्ड जॉइंट फेसिंग करण्यासाठी फ्लास्कला 180 अंशांनी वळा\nकोर सेटिंग विभागातील उलाढाल मशीन\nफ्लास्क बंद होण्यापूर्वी फ्लास्कला 180 अंशांनी बदला\nबॉल बेअरिंगमध्ये चालू असलेल्या जोरदार, कठोर रंगाचे रोलर्स असलेले समायोज्य रोलर ब्लॉक्स\n3 डाउनगेट ड्रिलिंग डिव्हाइस\nझुबकेमध्ये निर्दिष्ट ठिकाणी गेट किंवा राइजर गिरणीसाठी वापरले जाते\nफिरण्यासाठी हायड्रॉलिक मोटर किंवा मोटर\nसर्वो मोटर रेड्यूसर आणि सर्वो / नियंत्रक ड्राइव्ह, एक्स / वाय दिशानिर्देशांसाठी गीअर आणि रॅक ड्राइव्ह\nसरळ ओळ मार्गदर्शक यंत्रणा\nबदलण्यायोग्य उच्च कठोरता धातूचे साधन\nझडप प्रणाली आणि विद्युत नियंत्रण प्रणाली\n4 वेंथोल ड्रिलिंग डिव्हाइस\nकॉम्पॅक्शन नंतर वाळूच्या साच्���ात छिद्र पाडण्यासाठी वापरला जातो\nफिरण्यासाठी हायड्रॉलिक मोटर किंवा मोटर\nसर्वो मोटर रेड्यूसर आणि सर्वो / नियंत्रक ड्राइव्ह, एक्स / वाय दिशानिर्देशांसाठी गीअर आणि रॅक ड्राइव्ह\nसरळ ओळ मार्गदर्शक यंत्रणा\nबदलण्यायोग्य उच्च कठोरता धातूचे साधन\nझडप प्रणाली आणि विद्युत नियंत्रण प्रणाली\n5 फ्लास्क विभक्त करणारे डिव्हाइस\nफ्लास्क बंद करण्यासाठी पॅलेटवर फ्लास्क ट्रान्सफर करा\nफ्लास्क क्लॅम्प क्लोजिंग डिव्हाइस\nझडप प्रणाली आणि विद्युत नियंत्रण प्रणाली\nमोल्डिंग उत्पादन रेषेत राखाडी लोखंडी आणि ड्युक्टाईल लोखंडी कास्टिंगच्या उत्पादनासाठी उपयुक्त (बॉक्स आणि बॉक्स नसलेल्या लाइनसह)\n● लाडल बदलणे: क्रेन किंवा फोर्कलिफ्ट\nIng कास्टिंग क्षमता : 1000kg-2500kg\nOur ओतण्याचे दर : 15-22 किलो / सेकंद\nफॅन-आकाराच्या कास्टिंग बॅग,सर्वो झुकाव यंत्रणा\nवाहन आणि ट्रॅक सिस्टमची रेखांशाचा आणि क्षैतिज हालचाल\nनियंत्रण आणि ऑपरेटिंग सिस्टम\nसुरक्षित प्रणाली,केबल युनिट,उष्मायन प्रणाली\n7 कार आणि रेल्वे व्यवस्था स्थानांतरित करा\nमोल्डिंग सेक्शन आणि कूलिंग विभागात वाळूचे मूस आणि पॅलेटच्या वाहतुकीसाठी वापरले जाते\nगियर आणि रॅक चालणारे डिव्हाइस मोटार ब्रेकसह मोटर रिड्यूसरद्वारे चालविले जाते\n22 किलो / मीटर लाईट रेल.4 चालण्याची चाके, मार्गदर्शक चाके आणि शमलेल्या स्क्वेअर स्टीलसह संक्रमण कार\nट्रान्सफर कारसाठी डिव्हाइस मर्यादित करा.हायड्रॉलिक इंडेक्सिंग आणि कुशनिंग डिव्हाइस प्रमाणित वाल्व्हद्वारे नियंत्रित केले जाते\nड्रॅग चेन.झडप प्रणाली आणि विद्युत नियंत्रण प्रणाली\nस्ट्रिपिंग डिव्हाइसच्या रूपात डिझाइन केलेले, वरुन कार्य करत असलेल्या फ्लास्कमधून मूस पंच-आउट करण्यासाठी\nफ्लास्क लिफ्टिंग आणि पंच-आउट सिलेंडर\nकठिण रोलरसह यंत्रणा पोहोचविणे\nझडप प्रणाली आणि विद्युत नियंत्रण प्रणाली\n9 फ्लास्क वेगळे करणारी मशीन\nट्रान्सफर कारमधून रिकामे फ्लास्क उचलण्यासाठी, कॅप आणि ड्रॅग वेगळे करणे, रोलर कन्व्हेयरवर कँप आणि ड्रॅग ठेवणे आणि मोल्डिंग लाइनद्वारे पुढील वाहतूक\n● झडप प्रणाली आणि विद्युत नियंत्रण प्रणाली\n10 पॅलेट साफ करण्याचे साधन\nअवशेष मोल्डिंग वाळूपासून पॅलेटच्या वरच्या पृष्ठभागाच्या स्वच्छतेसाठी\nBall बॉल बेअरिंगसह हेवी रोलर टेबलसाठी मार्गदर्शक स्लाइड\nAdjust समायोज्य फ्रंट स्क्रॅपरसह वेलिंग ब्रश आणि खाली आणि खाली स्विंग करण्यास सक्षम\n11 आतील भिंत साफ करणारे डिव्हाइस\nमोल्डिंग दरम्यान वाळू कोसळण्यापासून टाळण्यासाठी वाळूच्या पेटीच्या आतील भिंतीवरील अवशिष्ट वाळू काढून टाका.\nफ्रेमवर्क.स्वित्झर्लंड पासून रॉस्टा torsional वसंत.समायोज्य भंगार.मार्गदर्शक डिव्हाइस\nउचलण्याचे साधनझडप प्रणाली आणि विद्युत नियंत्रण प्रणाली\n12 रोलर कन्व्हेअर、अनुक्रमणिका रॉड 、गादीची काठी\nरेसवेवर एका-एक बॉक्सवर फ्लास्क व्यक्त करण्यासाठी, एका वेळी एक वाळूचा बॉक्स खेळपट्टी;\nबांधकामासाठी सँडबॉक्स हळूहळू थांबा\nरोल टेबलची वाळू बफरिंग\nWith दबाव असलेल्या तेल सिलेंडरची हायड्रॉलिक उर्जा पुरवठा प्रणाली\nRol रोलरचे समर्थन आणि मार्गदर्शक\nकास्ट कन्वेयर लाइनच्या शेवटी पॅलेट फिक्सिंग\nOc रीलोकेटेबल बेस प्लेट\n● हायड्रॉलिक रोटरी प्लेट\nControl इलेक्ट्रिकल कंट्रोल सिस्टम\nमोल्डिंग लाइन चालविण्यासाठी मुख्य शक्ती प्रदान करा\n● झडप आणि झडप ब्लॉक\nTemperature तेल तापमान नियंत्रण प्रणाली\n● हायड्रॉलिक तेल हीटर\nVal झडप नियंत्रण पॅनेलचा संपूर्ण सेट\n15 इलेक्ट्रॉनिक नियंत्रण प्रणाली\nमोल्डिंग लाइनच्या स्वयंचलित ऑपरेशनसाठी आणि इंटरलॉकिंग मॅन्युअल ऑपरेशनची दुरुस्ती आणि देखभाल आणि नॉन-इंटरलॉकिंग स्थापना ऑपरेशनसाठी\nमानवी संगणक इंटरफेस सी\n● कमी-व्होल्टेज विद्युत घटक\n● पीएलसी नियंत्रण प्रणाली\nOte रिमोट कंट्रोल सिस्टम\nमागील: अर्ध-स्वयंचलित मोल्डिंग लाइन\nपुढे: एअर मल्टी- पिस्टन मोल्डिंग मशीन\nतुमचा संदेश इथे लिहा आणि तो आम्हाला पाठवा\nआमच्याशी संपर्क साधा ग्राहकांसाठी मूल्य तयार करीत आहे\nबी-70०6, वेफांग हेड ऑफिस बेस, क्र .२ 9999 Be बेहाई रोड, हॅन्टिंग जिल्हा, वेफांग सिटी, शेडोंग प्रांत\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव.\nगरम उत्पादने - साइट मॅप\nअर्ध-स्वयंचलित मोल्डिंग मशीन, फ्लास्क मोल्डिंग, फ्लास्क मोल्ड मशीन, सँडबॉक्स, मोल्डिंग कास्टिंग फ्लास्क, पंच आउट मशीन,\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://barshilive.com/old-woman-cheated-by-giving-fake-gold-biscuits-taking-two-weights-of-real-gold-types-at-sasure-in-barshi-taluka/", "date_download": "2022-01-23T20:56:27Z", "digest": "sha1:QTQQYF3RPNCNJ2LYUBZIEGAN2EVKJH73", "length": 8577, "nlines": 97, "source_domain": "barshilive.com", "title": "सोन्याचे नकली बिस्किट देऊन,दोन तोळे खरे सोने घेवून वृध्द महिलेची फसवणूक: बार्शी तालुक्यातील सासुरे येथील प्रकार", "raw_content": "\nHome स्थानिक बातम्या सोन्याचे नकली बिस्किट देऊन,दोन तोळे खरे सोने घेवून वृध्द महिलेची फसवणूक:...\nसोन्याचे नकली बिस्किट देऊन,दोन तोळे खरे सोने घेवून वृध्द महिलेची फसवणूक: बार्शी तालुक्यातील सासुरे येथील प्रकार\nसोन्याचे नकली बिस्किट देऊन,दोन तोळे खरे सोने घेवून वृध्द महिलेची फसवणूक: बार्शी तालुक्यातील सासुरे येथील प्रकार\nवैराग: सोन्याचे नकली बिस्कीट देऊन दोन तोळे खरे सोने घेऊन #वृद्धेची फसवणूक केल्याची घटना वैराग येथे घडली. याबाबत दोघा अज्ञातांविरोधात वैराग पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.\nआमच्या फेसबुक पेज ला लाईक करा\nयाबाबत वैराग पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सासुरे येथील यात्रेसाठी पुण्यातून अलका तुकाराम लोंढे (वय ५५) आल्या\nहोत्या. यात्रेनंतर पुण्याकडे परतत असताना वैराग येथील छत्रपती शिवाजी चौकात दोन अज्ञातांनी तुमचे सोने मला द्या, त्याबदल्यात तुम्हाला मी जास्त वजनाचे सोन्याचे बिस्कीट देतो, असे सांगून अलका यांना भुरळ घातली. यातून अलका यांनी त्यांच्या गळ्यातील तीस हजार रुपये किमतीचे एक तोळे सोन्याचे गंठण आणि एक तोळ्याचे डोरले त्यांना दिले.\nत्या भामट्याने त्यांनी एक सोन्यासारखे दिसणारे बिस्किट दिले. त्यानंतर अलका या पुण्याला गेल्या. पुण्यात पोहोचल्यानंतर त्यांनी एका सोनाराला ते सोन्याचे बिस्किट दाखवले. सोनाराने हे बिस्किट बनावट असल्याचे सांगितले. त्यानंतर अलका यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. मात्र राज्यातील एस.टी. बंद असल्यामुळे त्यांना वैराग पोलिस स्टेशनमध्ये येऊन गुन्हा दाखल करण्यास उशीर झाला. याबाबतचा पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल सदाशिव गवळी हे करीत आहेत.\nPrevious articleRSS च्या बार्शी तालुका संघचालकपदी आनंद सोमाणी\n बावी (आगलावे) येथे ट्रॅक्टर पलटी होऊन चालकाचा मृत्यू\nवृक्ष संवर्धन समिती च्या वतीने गच्चीवरील बाग तसेच परसबाग स्पर्धेच आयोजन\n अलीपुर रोड परिसरातून महिलेचे गंठण भरदिवसा लंपास; २ जणां विरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल\nबार्शी शेअर मार्केट घोटाळा: विशाल फटे याला 10 दिवसांची पोलीस कोठडी; वाचा सविस्तर काय घडले कोर्टात\nवैरागच्या विकासासाठी भूमकर यांच्या पाठीशी ताकद उभी करणार-रोहित पवार\nवृक्ष संवर्धन समिती च्या वतीने गच्चीवरील बाग तसेच परसबाग स्पर्धेच आयोजन\nनिमित्त बार्शीतील कथित शेअर घोटाळ्याचे : रोडपती…. करोडपती…. वाचा सविस्तर-\n अलीपुर रोड परिसरातून महिलेचे गंठण भरदिवसा लंपास; २ जणां विरुद्ध...\nसोलापुरात शेततळ्यात बुडून आईसह दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू\nवैराग मध्ये एक पतिपत्नी विजयी तर एक पतिपत्नी पराभूत\nचिंताजनक: बार्शीत तीन दिवसात २७१ नवे कोरोना रुग्ण सापडले\nराष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष काका साठेंनी झेडपीच्या आवारात लगावली एकाच्या ‘कानाखाली’ |...\nवैराग नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या निरंजन भूमकरांची एकहाती झेंडा-भाजप चार तर शिवसेना...\nबार्शी शेअर मार्केट घोटाळा: विशाल फटे याला 10 दिवसांची पोलीस कोठडी;...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-PAK-former-pak-president-general-parwez-musharraf-says-hafiz-saeed-did-good-work-5530328-NOR.html", "date_download": "2022-01-23T20:44:18Z", "digest": "sha1:CUFONTEVZLRLFIWLYUITN6MSUCPU5SKA", "length": 6216, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "former pak president general parwez musharraf says hafiz saeed did good work | सईदचे काम लोककल्याणाचे, त्याची सुटका करा -राष्ट्राध्यक्ष मुशर्रफ यांनी ताेडले तारे - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसईदचे काम लोककल्याणाचे, त्याची सुटका करा -राष्ट्राध्यक्ष मुशर्रफ यांनी ताेडले तारे\nइस्लामाबाद - जमात-उद-दवाचा म्होरक्या व मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिझ सईदची सुटका करण्यात यावी. त्यांची संघटना ही अतिशय चांगली एनजीआे आहे. त्यांचे काम लोककल्याणाचे आहे, असा कळवळा व्यक्त करत पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांनी अकलेचे तारे तोडले.\nसईदची निश्चितपणे सुटका झाली पाहिजे. ते दहशतवादी नाहीत. ते अतिशय चांगली एनजीआे चालवतात. देशात भूकंप किंवा इतर कोणत्याही नैसर्गिक संकटाच्या वेळी त्यांची संस्था धावून जाते. सईद अनेक संघटना चालवतात, असे गौरवोद्गार मुशर्रफ यांनी काढले आहेत. ते पाकिस्तानी टीव्ही वाहिनीशी बोलत होते. सईदचे फलाह-ए-इन्सानियत फाउंडेशन ही सेवाभावी संस्था आहे. धार्मिक क्षेत्रात काम करणाऱ्या या संस्थेद्वारे अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जातात. तेे तालिबानी दहशतवाद्यांच्या विरोधात काम करतात, असे मला वाटते. ते कोणत्याही दहशतवादी कारवायांत सक्रिय नव्हते, असे मुशर्रफ यांनी म्हटले आहे. ��ेल्या महिन्यात पाकिस्तानी सरकारने सईदला घरातच स्थानबद्ध केले. ९० दिवस सईदला घराबाहेर पडता येणार नाही.\nदेश म्हणून आपल्याला दहशतवादाबद्दल संभ्रम निर्माण झाले आहेत. तसाच संशय हाफिज सईदबद्दलही झाला आहे, असा दावाही मुशर्रफ यांनी केला आहे. दुसरीकडे पाकिस्तानातील पंजाब प्रांतावर दहशतवादाचे वर्चस्व वाढले आहे.\nसौदीकडून पैसे घेतल्याची कबुली\nलंडन व दुबईतील अपार्टमेंट खरेदी करण्यासाठी सौदीचे राजे अब्दुल्ला बिन अब्दुलझिझ अल सौद यांच्याकडून लाखो डॉलर मिळाले होते, अशी कबुली मुशर्रफ यांनी दिली, परंतु हे प्रकरण वैयक्तिक असल्याचे मुशर्रफ यांनी सांगितले.\nसमर्थक काश्मिरात गेल्याने राग\nसईदचे समर्थक स्वत:हून काश्मीरमध्ये गेले होते. तेथे त्यांनी भारताच्या लष्करासोबत संघर्ष केला. ही गोष्ट भारताला आवडलेली नाही. त्यातूनच भारत सईदच्या विरोधात आहे, असा दावाही मुशर्रफ यांनी सदर टीव्ही मुलाखतीतून केला.\nपुढील स्लाईडवर वाचा... परदेशी जाण्यावरील बंदी उठवा, म्हणाला हाफिझ सईद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-HDLN-decision-to-classify-the-funding-of-rs-5891081-NOR.html", "date_download": "2022-01-23T22:45:25Z", "digest": "sha1:VL3OR33IXRQEABUOKEQFJ7L5ONEIWPST", "length": 8573, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Decision to classify the funding of Rs.33.4 million | 3 कोटी 40 लाखांचा निधी बांधकामकडे वर्ग करण्याचा निर्णय रद्द - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n3 कोटी 40 लाखांचा निधी बांधकामकडे वर्ग करण्याचा निर्णय रद्द\nआैरंगाबाद - ग्रामविकास विभागाच्या २५-१५ योजनेअंतर्गत परळी तालुक्यातील ग्रामपंचायतींना विकास कामांसाठी द्यावयाचा निधी बांधकाम विभागाला वर्ग करण्याचा ग्रामविकास विभागाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रद्द केला आहे. त्यामुळे राजकीय सूडबुद्धीने, विरोधकांच्या ग्रामपंचायतींना निधी न देण्याच्या ग्रामविकास विभागाच्या निर्णयाला चपराक बसली आहे. शासनाचा हा निर्णय पारदर्शक वाटत नाही तर तो अपारदर्शक, अनियंत्रित आणि कायद्याच्या मूळ गाभ्याला बगल देऊन घेण्यात आला असल्याचे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या आैरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र बोर्डे व न्या. अरुण ढवळे यांनी नोंदवले आहे. न्यायालयाने ग्रामविकास विभागावर ताशेरे ओढून शासनाच्या पारदर्शक कारभाराची लक्तरे काढली आहेत.\nविशेष म्हणजे ग्रामविकास विभागाच्या मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या परळी मतदारसंघातील कामाबाबत शासनाने हे आदेश दिले आहेत. ग्रामीण भागात मुलभूत विकास कामांसाठी ग्रामविकास विभागाच्या २५-१५ योजनेतून ग्रामपंचायतींना रस्ते, नाल्या अशा किरकोळ कामासाठी निधी दिला जातो. २८ डिसेंबर २०१६ रोजीच्या एका शासन निर्णया अन्वये ग्रामविकास खात्याने परळी तालुक्यातील २०६ कामांसाठी ६ कोटी ५२ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करून तो बीड जिल्हा परिषदेला वर्ग केला होता.\nयातील ४३ कामांच्या वर्क ऑर्डर झाल्या असताना १८ कामे पूर्ण झाल्यावर व उर्वरित कामे प्रगतीपथावर असताना व ही कामे करण्याची संबंधित ग्रामपंचायतींनी तयारी दर्शवली असतानाही तब्बल एका वर्षानंतर ग्रामविकास विभागाने ३० डिसेंबर २०१७ रोजी पुन्हा एक शासन निर्णय काढून यातील १०१ कामे (३ कोटी ४० लाख) सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केली होती. शासनाच्या या निर्णयाविरुद्ध परळी तालुक्यातील वागबेट व इतर सहा ग्रामपंचायतींनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. सदर याचिकेवर सुनावणी होऊन ४ मे २०१८ रोजी निकाल राखीव ठेवण्यात आला होता. न्यायालयीन सुट्टीनंतर ५ जून रोजी या प्रकरणाचा निकाल देताना न्यायालयाने बांधकाम खात्याला निधी वर्ग करण्याचा ग्रामविकास विभागाचा ३० डिसेंबर २०१७ चा शासन निर्णय रद्द ठरवला. हा निकाल देताना शासनाने ग्रामविकास विभागावर तीव्र शब्दात ताशेरे ओढले. २०६ पैकी १०१ कामेच का निवडली, असा प्रश्नही न्यायालयाने उपस्थित केला.\nअर्जदारांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. आर.एन.धोर्डे यांनी काम पाहिले तर त्यांना अॅड. अशोक कवडे (अंबाजोगाई) यांनी सहकार्य केले. शासनाच्या वतीने अॅड. सिद्धार्थ यावलकर तर बीड जिल्हा परिषदेच्या वतीने अॅॅड.चाटे यांनी काम पाहिले.\nशासनाने निर्णय घेतला नाही\n३० डिसेंबर २०१७ चा शासन निर्णय रद्द ठरवताना या रकमेची २४ डिसेंबर २०१६ च्या मूळ शासन निर्णयाप्रमाणे तातडीने कामे पूर्ण करून विल्हेवाट लावा, खर्च करा असेही आदेश दिले आहेत. सदर याचिकेची सुनावणी पूर्ण होताना न्यायालयाने शासनास सदर शासन निर्णय मागे घेणार का असा प्रश्न ही उपस्थित केला होता. मात्र विभागाने त्यावर निर्णय न घेतल्याने अखेर न्यायालयालाच हा ��ासन निर्णय रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VID-AMR-rain-lightning-casualty-in-national-disaster-response-force-4373712-NOR.html", "date_download": "2022-01-23T20:37:51Z", "digest": "sha1:WASTQ4ADIP5SQAIQQ7FH533SDBTPCLZE", "length": 6107, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "rain lightning casualty in national disaster response force | वीज पडून झालेला मृत्यू केंद्रीय आपत्ती निवारण निधीत - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nवीज पडून झालेला मृत्यू केंद्रीय आपत्ती निवारण निधीत\nअमरावती - वीज पडून झालेला मृत्यू केंद्रीय आपत्ती निवारण निधीत (एनडीआरएफ) समाविष्ट व्हावा, अशी तरतूद लवकरच केली जाणार आहे. यंत्रणेच्या एक्स्पेंडिचर विभागाचे सहसंचालक डॉ. पी.जी.एस. राव यांनी हे तथ्य मान्य केले आहे. दिल्ली बैठकीत तशी मांडणी करणार असल्याचेही त्यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले. विशेष असे, की राज्य शासनानेही असा प्रस्ताव यापूर्वीच पाठवला आहे.\nनैसर्गिक आपत्तीमुळे होणार्या नुकसानाची पाहणी करून पीडितांच्या नातेवाइकांना मदत देण्यासाठी शासनाने एनडीआरएफ ही यंत्रणा सज्ज केली आहे. मान्सूनच्या सुरुवातीलाच या यंत्रणेची ध्येय व उद्देश स्पष्ट करण्यात आले. त्यामध्ये पूरबळी, घरांची पडझड, शेतजमीन व पिकांचे नुकसान, सार्वजनिक इमारती आणि पायाभूत सुविधांचे नुकसान आदींसाठी किती मदत द्यावी, याचे परिमाण दिले आहेत. मात्र, वीज पडून झालेला मृत्यू हे नैसर्गिक संकट असतानाही मृतांच्या नातेवाइकांना मदत देण्याची कोणतीही तरतूद नाही.\nया विरोधाभासी स्थितीमुळे सामान्य नागरिकांसह यंत्रणेचीही गोची झाली. दरम्यान, तीन महिन्यांतील पूरबळी व इतर मृतांना एनडीआरएफ आणि राज्य शासन अशी दुहेरी मदत देण्यात आली; परंतु वीज पडून मृत झालेल्यांच्या नातेवाइकांना मात्र एनडीआरएफचे अनुदान मिळाले नाही. त्यामुळे एका मृताच्या कुटुंबीयांना अडीच लाख, तर दुसर्या मृताच्या नातेवाइकांना राज्य शासनाची मदत असलेले केवळ एक लाख रुपयेच मिळाले. हे भीषण वास्तव माहीत झाल्यानंतर राव यांनी आगामी दिल्लीतील बैठकीत तशी शिफारस करण्याचे मान्य केले.कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही तसा प्रस्तावही केंद्राकडे पाठवला आहे.\nएनडीआरएफचे महाराष्ट्रातील तळ (बेस स्टेशन) पुण्यात आहे. त्यामुळे पूरस्थिती, अतिवृष्टी, वादळी पाऊस अशा स्थिती��� अडकलेल्या नागरिकांना तत्काळ मदत करता येत नाही. पुण्याहून अमरावतीत पथक पोहोचायला तब्बल 12 तास लागतात. या पार्श्वभूमीवर जुजबी साहित्यासह एक तळ अमरावतीतही असावे, अशी जुनीच मागणी आहे. दिल्ली बैठकीत हाही मुद्दा मांडण्याचे राव यांनी मान्य केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-IFTM-pak-attack-on-patrol-party-in-keran-sector-of-kashmir-jawan-injoured-news-and-updates-5889635-PHO.html", "date_download": "2022-01-23T22:42:29Z", "digest": "sha1:WGMTZ72TBGSBZSPZME55UKPHLTGKKMAM", "length": 4827, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Pak Attack On Patrol Party In Keran Sector Of Kashmir Jawan Injoured News And Updates | राजनाथ यांच्या दौऱ्यादरम्यान LOCवर दहशतवाद्यांचा पेट्रोलिंग टीमवर हल्ला, 2 जवान जखमी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nराजनाथ यांच्या दौऱ्यादरम्यान LOCवर दहशतवाद्यांचा पेट्रोलिंग टीमवर हल्ला, 2 जवान जखमी\nश्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या केरन सेक्टरमध्ये लाइन ऑफ कंट्रोलवर (एलओसी) दहशतवाद्यांनी पेट्रोलिंग करणाऱ्या जवानांवर हल्ला केला, यात दोन जवान जखमी झाले आहे. भारतीय सैन्याने प्रत्युत्तरादाखल कारवाई केली आहे. गृहमंत्री राजनाथसिंह दोन दिवसांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यावर आहेत. त्यावेळी हा हल्ला झाला आहे. राजनाथ सिंह हे अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसंबंधी मुख्यमंत्री महबूबा मुफ्तींसोबत चर्चा करणार आहेत.\nगेल्यावर्षी जूनमध्ये बॅटने केला होता हल्ला\n- गेल्यावर्षी जूनमध्ये पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीमने (बीएटी) काश्मीरच्या पूंछ भागात सीमेपासून 600 मीटर आत घुसून सैन्याच्या पेट्रोलिंग टीमवर हल्ला केला होता. हल्ल्यात दोन जवान शहीद झाले होते. सैन्याने प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत एक दहशतवादी मारला गेला होता.\n- तेव्हा एका अधिकाऱ्याने सांगितले होते, '22 जून रोजी बॅटचा एक घुसखोराला ठार करण्यात आले होते. त्याची बॉडी लोकल पोलिसांना सुपूर्द करण्यात आली होती. आम्हाला विश्वास आहे की आणखी एक दहशतवादी मारला गेला होता, मात्र त्याचा मृतदेह दहशतवादी सोबत घेऊन गेले होते.'\n- 'ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्याकडून मोठ्या प्रमाणात दारुगोळा, शस्त्रसाठा आणि युद्धासाठीचे साहित्य जप्त करण्यात आले. विशेषतः एक खास प्रकारचा चाकू, डोक्याला बांधला जाणारा कॅमेरा, एके-47, 3 मॅगजीन, 2 ग्रेनेड सापडले होते.'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-TAN-astro-remedies-for-vashikaran-5529884-PHO.html", "date_download": "2022-01-23T22:50:17Z", "digest": "sha1:VBDFNRTIUJBVRQTCIHNWILJDKOYRXIWW", "length": 2281, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Tantra Remedies For Vashikaran | पार्टनर असो वा पैसा, अत्तराचा अशाप्रकारे युज केल्यास बदलू शकते भाग्य - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपार्टनर असो वा पैसा, अत्तराचा अशाप्रकारे युज केल्यास बदलू शकते भाग्य\nसुगंधाच्या आधारे तंत्र शास्त्रामध्ये वशीकरण करणे शक्य मानले गेले आहे. विशेष प्रकारच्या अत्तरांचा वापर करून कोणत्याही व्यक्तीला तसेच पारलौकिक शक्ती आणि देवी-देवतांना आकर्षित आणि वशीभूत केले जाऊ शकते.\nपुढे जाणून घ्या, अत्तराचे काही काही खास सोपे वशीकरण उपाय आणि त्यामुळे होणारे फायदे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-TAN-tips-for-increases-income-and-happiness-in-life-5043960-PHO.html", "date_download": "2022-01-23T21:18:47Z", "digest": "sha1:5QS44NMG3VYETBSNHP5FWLMI4GD567AN", "length": 3357, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "tips for increases income and happiness in life | उत्पन्न वाढ आणि सुख-समृद्धीसाठी नियमित करा या 5 नियमांचे पालन - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nउत्पन्न वाढ आणि सुख-समृद्धीसाठी नियमित करा या 5 नियमांचे पालन\nखूप कष्ट आणि प्रयत्न करूनही तुमचे उत्पन्न वाढत नसेल तर यामागील कारण तुमच्या घरातच असू शकते. ज्या घरामध्ये नेहमी अशांतता आणि कलहाचे वातावरण असते तेथे नकारात्मक उर्जेचा प्रभाव जास्त प्रमाणात असतो. अशा ठिकाणी लक्ष्मी वास करत नाही. यामुळे घरात सुख-शांती आणि सकारात्मक उर्जा निर्माण करण्यासाठी करून पाहा पुढे सांगितलेले उपाय आणि वाढवा तुमचे उत्पन्न.\nसूर्यास्ताच्या वेळी झोपू नये -\nघरातील मुख्य स्त्रीने सकाळी लवकर उठून घराची स्वच्छता करावी. सूर्यास्ताच्यावेळी घरातील कोणत्याही सदस्याने झोपू नये. हा काळ देवाची उपासना आणि भक्तीसाठी श्रेष्ठ मानण्यात आला आहे. या वेळी झोपल्याने लक्ष्मी रुष्ट होते आणि लक्ष्मी रुष्ट झाल्यास आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते.\nइतर काही खास नियम जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/gold-actress-mouni-roy-refuse-to-work-with-mohit-raina-said-dont-know-him-5941600.html", "date_download": "2022-01-23T21:20:48Z", "digest": "sha1:WVNM3SO4FJ6Z2GEGXGF4PE63JIJV63K4", "length": 8123, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Gold Actress Mouni Roy Refuse To Work With Mohit Raina, Said Don't Know Him | 'गोल्ड'मध्ये मिळालेल्या यशानंतर टीव्हीच्या 'नागिन'ने एक्स बॉयफ्रेंडला ओळखण्यास दिला नकार - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n'गोल्ड'मध्ये मिळालेल्या यशानंतर टीव्हीच्या 'नागिन'ने एक्स बॉयफ्रेंडला ओळखण्यास दिला नकार\nएन्टटेन्मेंट डेस्क: अक्षय कुमारच्या 'गोल्ड' चित्रपटाने चार दिवसात 55 कोटींची कमाई केली आहे. चित्रपटात अक्षयसोबत टीव्हीची 'नागिन' च्या नावाने ओळखली जाणारी प्रसिध्द अभिनेत्री मौनी रॉयने बॉलिवूड डेब्यू केला आहे. आता 'गोल्ड' चित्रपटाच्या यशानंतर मौनी रॉय हवेतच आहे. यामुळे तिने आता एक्स बॉयफ्रेंड आणि टीव्ही अॅक्टर मोहित रैनाला ओळण्यासही नकार दिला आहे. एका मुलाखती दरम्यान मौनीला मोहितविषयी प्रश्न विचारण्यात आला. प्रश्नाचे उत्तर देताना ती म्हणाली की, 'मी सिंगल आहे आणि दिर्घकाळ अशीच राहील. ती म्हणाली की, मी मोहितला ओळखत नाही.'\nजाहिरातीत काम करण्यास दिला नकार\nमौनीला मोहितसोबत एका अॅड फिल्म करण्याची ऑफर मिळाली होती. परंतू मौनीने ऑफर नाकारली. या जाहिरातीत मौनी-मोहितला एक कपलची भूमिका साकारायची होती. परंतू मौनीला हे मान्य नव्हते. एका एन्टटेन्मेंट पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत मौनी म्हणाली की, मोहित आणि मी कधीच मित्र नव्हतो. वर्षभरापुर्वी मोहित आणि मौनीने एकत्र मुलाखत दिली होती. यामध्ये मोहित म्हणाला होता की, तो लवकरच लग्न करतील. परंतू तो कुणासोबत लग्न करणार हे सांगितले नव्हते. हा प्रश्न मौनीला विचारण्यात आला तेव्हा तिने फक्त स्मितहास्य केले होते. या मुलाखतीनंतर मोहित आणि मोनी लग्न करणार असा अंदाज वर्तवला जात होता.\n- टीव्ही अॅक्टर गौरव चोप्रा आणि मौनी रॉय यांच्यामध्ये अफेअरचे वृत्त आहे. गौरव आणि मौनी 'पती पत्नी और वो' या टीव्ही शोमध्ये दिसले आहेत. परंतू काही काळानंतर गौरव-मौनी वेगळे झाले होते.\nसोशल मीडियावर केले अनफॉलो\nमोहित आणि मौनी रॉयच्या ब्रेकअपच्या बातम्या गेल्या वर्षापासून सुरु होत्या. दोघांनी एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केले होते. यासोबतच दोघांचे एकत्र असलेले फोटो त्यांनी सोशल मीडियावरुन डिलीट केले होते. परंतू इंटरनेटवर दोघांचे अनेक फोटोज आजही उपलब्ध आहेत.\n'देवो के देव महादेव' मधून सुरु झाले अफेअर\nमोहित आणि मौनीची भेट 'देवो के देव महाद���व' मधून झाली होती. यामध्ये मोहितने महादेव आणि मौनीने सतीची भूमिका साकारली होती. सेटवर दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. परंतू त्यांनी त्यांचे नाते स्विकारले नाही. यानंतर मौनी 'नागिन', 'नागिन 2' सारख्या प्रसिध्द शोजमध्ये दिसली. तर मोहितने 'महाभारत' आणि 'चक्रवर्तिन अशोक सम्राट' या मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या.\nपालकांना वाटत होते पत्रकार बनावे\n28 सप्टेंबर 1985 मध्ये मौनीचा जन्म झाला. तिचे 12 पर्यंतचे शिक्षण केंद्रीय विद्यालय, कोच बिहारमधून झाले. यानंतर ती दिल्ली आली आणि मिरांडा हाउसमधून इंग्लिश लिटरेचरमधून ग्रॅज्यूएशन करण्याचा प्लान केला. परंतू तिच्या पालकांना वाटत होते की, तिने पत्रकार बनावे. पालकांच्या सांगण्यावरुन मौनीने जामिया-मिलिया इस्लामिया यूनिव्हर्सिटीमधून मास कम्युनिकेशनमधे अॅडमिशन घेतले. परंतू मौनी मध्येच मुंबईमध्ये अभिनयात नशीब आजमावण्यासाठी आली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.newsdanka.com/vishesh/more-than-100-omicron-patients-reported-in-maharashtra/41827/", "date_download": "2022-01-23T20:41:29Z", "digest": "sha1:ZCVRP4FQAAIRRDGSXVCBAX462YYJDRUW", "length": 10213, "nlines": 137, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "More Than 100 Omicron Patients Reported In Maharashtra", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरविशेषराज्यात ओमिक्रोन रुग्णांची संख्या शंभरी पार\nराज्यात ओमिक्रोन रुग्णांची संख्या शंभरी पार\nवानखेडे ड्रग्जवाल्यांवर कारवाई केलीत, आता भोगा…\nज्ञानदेव आणि अज्ञान देव….\nराज्यातील संघर्ष नाट्याचा तिसरा अंक\nजावेद अख्तर, तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाही\nदक्षिण आफ्रिकेमधून आलेला ओमिक्रोन आता देशात आणि राज्यात हातपाय पसरत आहे. राज्यातील ओमिक्रोन बाधितांची संख्या आता शंभरी पार पोहचली आहे. ओमिक्रोन संसर्गाचा धोका लक्षात घेता केंद्र आणि राज्य सरकारने निर्बंध लावले आहेत. शनिवारच्या आकडेवारीनुसार देशात ओमिक्रोन रुग्णांची संख्या ४०० पार पोहचली होती. चिंतेची बाब म्हणजे सर्वात जास्त रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रासहित १७ राज्यांमध्ये हे रुग्ण आढळून आले आहेत.\nशनिवार २५ डिसेंबरच्या आकडेवारीनुसार देशात ४१५ ओमिक्रोन रुग्ण होते, तर राज्यात ११० रुग्णांची नोंद आहे. सर्वात जास्त धोका हा महाराष्ट्र, दिल्ली आणि गुजरात राज्यांना असल्याचे वृत्त आहे. ओमिक्रोनचा व���ढता धोका लक्षात घेऊन अनेक राज्यांमध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. ख्रिसमस आणि न्यू इअर सेलिब्रेशनचा विचार करून अनेक ठिकाणी नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. कोरोनाचा वेग मंदावत असतानाच ओमिक्रोनच्या वाढत्या रुग्णांनी प्रशासनाची चिंता वाढवली आहे.\nपंतप्रधान मोदींनी मुलांसाठी केली ही घोषणा\nखरोखरच नरेंद्रसिंह तोमर म्हणाले, कृषि कायदे परत आणण्याबद्दल\nसनी लिओनीचे ‘मधुबन में राधिका नाचे’ गाणे वादात\n८०० मॅट्रीक टन ऑक्सिजन लागेल त्या दिवशी महाराष्ट्रात लॉकडाऊन\nदेशात पाहिले दोन ओमिक्रोन रुग्ण कर्नाटकमध्ये सापडले होते. त्यातील एक व्यक्ती हा परदेशातून प्रवास करून आला होता. मात्र, दुसऱ्या व्यक्तीला कुठलाही प्रवासाचा इतिहास नसताना बाधा झाली होती. दरम्यान महाराष्ट्रातील डोंबिवलीमध्येही ओमिक्रोनचा राज्यातील पहिला रुग्ण सापडला. आता वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता केंद्र सरकारने राज्यांना निर्बंध लावण्याचे निर्देश दिले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राज्यात शुक्रवार मध्यरात्रीपासून रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत.\nपूर्वीचा लेखसावरकर स्मारकात काँग्रेस हवी कशाला\nआणि मागील लेखरेल्वे स्थानकासमोर विकत होते गांजा; पोलिसांनी मुसक्या आवळल्या\nमुंबईच्या गाड्यांवर का पसरली पांढरी चादर\n…हे आहे नेताजींच्या पुतळ्याचे महत्त्व\n‘मी स्वातंत्र्याची भीक स्वीकारणार नाही, स्वातंत्र्य मिळवणार असे म्हणणाऱ्या नेताजींना नमन’\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nमुंबईच्या गाड्यांवर का पसरली पांढरी चादर\n…हे आहे नेताजींच्या पुतळ्याचे महत्त्व\n‘मी स्वातंत्र्याची भीक स्वीकारणार नाही, स्वातंत्र्य मिळवणार असे म्हणणाऱ्या नेताजींना नमन’\nनिवडणूक मतचाचण्यांनी फोडला समाजवादी पक्षाला घाम\n‘बेबी’ चित्रपटातील एंजल आता ओळखताच येणार नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.xn--o1b9cvaax0ccb6cdq7mb.com/%E0%A4%89%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BF", "date_download": "2022-01-23T21:54:51Z", "digest": "sha1:G3QAL56VHXFMZ6VJYIGYGX34THRTS3QP", "length": 4439, "nlines": 97, "source_domain": "www.xn--o1b9cvaax0ccb6cdq7mb.com", "title": "House cleaning services needed in उमाराणि? Easily find affordable cleaners near उमाराणि | free of charge", "raw_content": "\nकाम सहज शोधासामान्य प्रश्नगोपनीयता धोरणसंपर्कJuan Pescador\nसोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवारी\nस्वच्छता बाथरूम आणि डब्ल्यूसी स्वयंपाकघर व्हॅक्यूमिंग आणि मोपिंग विंडो साफ करणे इस्त्री कपडे धुऊन मिळण्याचे ठिकाण हँग करीत आहे कपडे धुऊन मिळण्याचे ठिकाण करत आहे आवराआवर करणे, व्यवस्थित ठेवणे, निटनेटके ठेवणे बेड बनविणे खरेदी रेफ्रिजरेटर आणि ओव्हन साफ करणे बेबीसिटींग\nमराठी इंग्रजी फ्रेंच जर्मन इटालियन स्पॅनिश\nधुम्रपान निषिद्ध हानी झाल्यास स्व-रोजगार आणि विमा ड्रायव्हिंग लायसन्स आहे चांगल्या वर्तनाचे प्रमाणपत्र आहे शिफारस किंवा संदर्भ पत्र आहे\nउमाराणिघरगुती मदतीसाठी शोधत आहात येथे उमाराणि पासून घरगुती मदतनीसांना भेटा. आपल्यासाठी योग्य मदतनीस शोधण्यासाठी आपली प्राधान्ये सेट करा.\nनियम आणि अटीगोपनीयता धोरण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"}
+{"url": "https://www.xn--o1b9cvaax0ccb6cdq7mb.com/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%A7%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%A3", "date_download": "2022-01-23T22:12:43Z", "digest": "sha1:UXASWAAYLJ2EUGSPHPNRWPVJJMEMCEQO", "length": 10326, "nlines": 93, "source_domain": "www.xn--o1b9cvaax0ccb6cdq7mb.com", "title": "Privacy policy", "raw_content": "\nकाम सहज शोधासामान्य प्रश्नगोपनीयता धोरणसंपर्कJuan Pescador\nआपला डेटा सुरक्षित आहे आपल्या गोपनीयतेची हमी देण्यासाठी आम्ही या डेटाचे परीक्षण कसे करतो ते येथे वाचा जेणेकरुन आपण आमच्या सिस्टम सुरक्षितपणे वापरू शकाल.\nआम्ही डेटा का संचयित करतो\nआपण एखाद्या विशिष्ट विनंतीवर आधारित शोधण्यासाठी आणि इतरांशी संवाद साधण्यासाठी आमची वेबसाइट वापरू शकता. उदाहरणार्थ: आपणास आम्सटरडॅममध्ये घरगुती मदत हवी आहे. आपण आपली नोंदणी पूर्ण केल्यानंतर आम्ही काही माहिती जतन करतो जेणेकरून आम्ही आपल्याला योग्य प्रकारे मदत करू. आमच्या सिस्टम आपली विनंती नोंदवतात आणि या विनंतीच्या आधारे, संचयित डेटाच्या आधारे आपण जे शोधत आहात त्यास भेट देणार्या इतरांना शोधतात. आम्ही आपल्याशी पुन्हा संपर्क साधण्यास आणि आपल्या वतीने देय देण्यात सक्षम असणे आवश्यक आहे, म्हणून आम्हाला आपल्या संपर्क माहितीची आवश्यकता आहे. आम्ही इच्छित सर्व डेटा आपल्याला इच्छित सेवा योग्यप्रकारे प्रदान करणे आवश्यक आहे. डेटा फक्त आपल्या विनंत��साठी वापरला जातो आणि इतर कोणत्याही हेतूंसाठी नाही.\nकोणता डेटा सार्वजनिक आहे\nज्या वेळेस आपण एखादी जाहिरात तयार कराल त्याच क्षणी अन्य अभ्यागत लक्ष्यित शोधानंतर शोधू शकतात. आम्ही आपला पत्ता आणि संपर्क तपशील कधीही दर्शवित नाही.\nआम्ही कोणता डेटा संचयित करू\nआपले नाव आणि पत्ता तपशील. ईमेल, सोशल मीडिया आणि टेलिफोन नंबर यासारखी संपर्क माहिती. आणि आमच्या सिस्टमद्वारे आणि सर्व संवाद.\nमी माझे खाते निलंबित केल्यास माझ्या डेटाचे काय होते\nजेव्हा आपण खाते पुन्हा सक्रिय करू इच्छित असाल तेव्हा आपला डेटा जतन केला जाईल. आपली जाहिरात आमच्या साइटवरून काढली जाईल. आपण त्यांच्याबरोबर केलेली संभाषणे ही इतरांना पहातच राहतील.\nमी माझे खाते बंद केल्यावर सिस्टममध्ये माझे काय चालू आहे\nएखादे खाते बंद झाल्यावर, पूर्वीचे कोणतेही संप्रेषण इतर लोकांसाठी उपलब्ध राहील. इतर सर्व डेटा अधिलिखित केला आहे आणि नंतर वाचला किंवा पुनर्प्राप्त केला जाऊ शकत नाही.\nमाझ्या डेटामध्ये इतर कोण प्रवेश करू शकेल\nसेवा प्रदात्यांसाठी आम्ही वेबपृष्ठ तयार करतो जे वेबसाइट अभ्यागतांकडून पाहता येईल. पृष्ठ तयार करताना, आपण कोणता डेटा दर्शविला गेला आहे आणि त्याची सामग्री काय आहे हे आपण निश्चित करता. आपण आपले खाते अक्षम केले किंवा बंद केल्यानंतर आम्ही यापुढे ही माहिती दर्शविणार नाही. हे शक्य आहे की गूगल, याहू आणि बिंग सारख्या शोध इंजिनमध्ये अद्याप या पृष्ठांच्या प्रती आहेत. तेथील डेटा कसा हटवायचा हे शोधण्यासाठी या शोध इंजिनच्या वेबसाइटला भेट द्या. याव्यतिरिक्त, आमच्या सिस्टमचे सर्व वापरकर्ते आपण सादर केलेला सार्वजनिक डेटा कॉपी करू शकतात. आम्ही ज्या कंपन्या ईमेल आणि मजकूर संदेश पाठविण्यासाठी वापरतो त्या ईमेल पत्ते आणि टेलिफोन नंबर आणि आपल्याला पाठविलेल्या संदेशाची सामग्री प्राप्त करतात.\nशक्य तेवढे सुरक्षित राहण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करतो. कोणता डेटा कधी आणि कोण पाहू शकतो हे काळजीपूर्वक विचार करून आम्ही हे करतो. सॉफ्टवेअर आणि डेटासह कार्य करण्यासाठी सिद्ध पद्धती वापरणे. अद्ययावत राहून आणि सुरक्षा अद्यतने गमावत नाही. केवळ एनक्रिप्टेड माहितीसह कार्य करून आणि सुरक्षिततेसाठी आमच्या वेबसाइटना दररोज स्वयंचलितपणे तपासणी करुन.\nमाझा डेटा कसा हटवायचा\nप्रोफा���ल पृष्ठावरील \"खाते बंद करा\" बटण वापरा. त्यानंतर तुमचा सर्व डेटा काढून टाकला जाईल आणि खाते बंद केले जाईल. संपर्क फॉर्म वापरून किंवा ईमेल [email protected]द्वारे तुमचा डेटा काढण्याच्या विनंतीसह आमच्याशी संपर्क साधू शकता.\nआमच्याशी संपर्क साधा सिस्टमच्या ऑपरेशनबद्दल आणि आपल्या डेटाच्या वापराबद्दल प्रश्न किंवा टिप्पण्यांसह आमच्याशी संपर्क साधा .\nनियम आणि अटीगोपनीयता धोरण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.livemarathi.in/will-shiv-sena-get-another-party-allinans/", "date_download": "2022-01-23T22:32:32Z", "digest": "sha1:NEMCZMTPBUKANJOP55SRFIV5CJTVWVRV", "length": 10783, "nlines": 99, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "शिवसेनेला आणखी एक मित्रपक्ष मिळणार ? | Live Marathi", "raw_content": "\nHome राजकीय शिवसेनेला आणखी एक मित्रपक्ष मिळणार \nशिवसेनेला आणखी एक मित्रपक्ष मिळणार \nमुंबई (प्रतिनिधी) : भाजपविरोधात काँग्रेस वगळता इतर विरोधी पक्ष एकत्र येत असून यामध्ये शिवसेनेलाही सहभागी करून घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर तृणमुल काँग्रेसच्या अध्यक्षा व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुंबईच्या तीन दिवसाच्या दौऱ्यावर आल्या आहेत.\nआज (मंगळवारी) रात्री ममता बॅनर्जी शिवसेनेचे युवा नेते, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यामध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे. त्यामुळे शिवसेनेला तृणमूल काँग्रेस हा नवा मित्रपक्ष मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.\nमुंबईतील तीन दिवसांच्या दौऱ्यात ममता बॅनर्जी बुधवारी दुपारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहे. मात्र, त्याआधीच शिवसेनेच्या नेत्यांसोबत बैठक होणार असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.\nदरम्यान, महाराष्ट्रात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी व काँग्रेसचे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. शिवसेनेची राष्ट्रीय पातळीवर ठसा उमटविण्याची महत्त्वाकांक्षा आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्यासोबत होणारी ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.\nPrevious articleमोहन भागवत यांनी घेतले अंबाबाईचे दर्शन\nNext articleजिल्हा बँकेसाठी प्रदीप पाटील-भुयेकर यांचे दोन गटात उमेदवारी अर्ज दाखल…\nअन्यथा गोकुळच्या कारभारासंदर्भात सर्व पुराव्यांसह जनतेसमोर जावं लागेल : शौमिका महाडिक\nठाकरे सरकारचे मंत्रिमंडळ बरखास्त करा : चंद्रकांत पाटील\nकळे येथे मनसेचा महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा…\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार प्रेरणादायी : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर\nकुरुंदवाड (प्रतिनिधी) : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कार्य आणि नेतृत्व शब्दात सामावणे अशक्य आहे. त्यांचे विचार पुढील पिढ्यांना देखील प्रेरणा देत राहतील. सामान्य माणसांच्या प्रश्नांवर प्रत्यक्ष मैदानात झुंजणाऱ्या,सर्वसामान्य माणसांचा ते बुलंद आवाज होते. देशाच्या...\nबेरकळवाडी गावाला ‘गोकुळ’ च्या संचालकांची भेट…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या मार्गदर्शनाखाली करवीर तालुक्यातील बेरकळवाडी गावाला संचालकांनी भेट दिली. या गावात गुजरात व हरियाणा राज्यातून जातिवंत ४८ म्हैशी खरेदी केलेल्या असून त्यांच्या पासून जन्मलेली मादी वासरे,...\nबिटकॉईनमध्ये गुंतवणुकीदाराची २० लाखांची फसवणूक : तिघांवर गुन्हा दाखल\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करायला लावून केदार रानडेसह अन्य दोघांनी २० लाखांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी सुहास नागन्नावार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजरामपुरी पोलीस ठाण्यात केदार रानडेसह अन्य दोघां विरोधात...\nजिल्ह्यात चोवीस तासात ‘७२३’ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात ७२३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात दोघांचा मृत्यू झाला असून ४२२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – ३११, आजरा –...\nशिवसेनेतर्फे मोफत युनिव्हर्सल पासचे वाटप : रविकिरण इंगवले\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कोरोनाचे दोन डोस पूर्ण झालेल्या नागरिकांना विनामूल्य कोरोना डोसचे प्रमाणपत्र (युनिव्हर्सल पास) विनामूल्य देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. अशी माहिती माजी उपमहापौर रविकिरण इंगवले यांनी...\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘गडहिंग्लज अर्बन’ला भेटला ‘हर्षद मेहता’.. : 13 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली...\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/vruthanta/try-to-solve-crime-making-hair-remains-face-360701/", "date_download": "2022-01-23T22:26:57Z", "digest": "sha1:BVIE2CJ2VGNBMCIH3OF4JUAVRJRCNA25", "length": 18322, "nlines": 234, "source_domain": "www.loksatta.com", "title": "मृताचा हुबेहूब चेहरा बनवून गुन्ह्य़ाची उकल करण्याचा प्रयत्न – Loksatta", "raw_content": "सोमवार, २४ जानेवारी, २०२२\nमृताचा हुबेहूब चेहरा बनवून गुन्ह्य़ाची उकल करण्याचा प्रयत्न\nमृताचा हुबेहूब चेहरा बनवून गुन्ह्य़ाची उकल करण्याचा प्रयत्न\nएका अज्ञात तरूणाचा खून करून धडावेगळे केलेले शिर मंगळवेढा तालुक्यात विहिरीत सापडून नऊ महिने उलटले तरी या प्रकरणाचा छडा लागत नसल्याने पोलीस तपास यंत्रणेने गुन्ह्य़ाची उकल होण्यासाठी प्लॅस्टिक ऑफ पॅरिसच्या साह्य़ाने मृताचा हुबेहूब चेहरा तयार केला आहे.\nएका अज्ञात तरूणाचा खून करून धडावेगळे केलेले शिर मंगळवेढा तालुक्यात विहिरीत सापडून नऊ महिने उलटले तरी या प्रकरणाचा छडा लागत नसल्याने पोलीस तपास यंत्रणेने गुन्ह्य़ाची उकल होण्यासाठी प्लॅस्टिक ऑफ पॅरिसच्या साह्य़ाने मृताचा हुबेहूब चेहरा तयार केला आहे. त्यासाठी पुण्याच्या तज्ज्ञांची मदत घेण्यात आली आहे. अशा प्रकारे खून प्रकरणातील मृताची ओळख पटण्यासाठी तसेच मारेकऱ्याचा शोध घेण्यासाठी सोलापूर जिल्ह्य़ात प्रथमच या कलातंत्राचा वापर करण्यात आला आहे.\nनऊ महिन्यापूर्वी म्हणजे १८ एप्रिल २०१३ रोजी जुनोनी गावच्या शिवारात दामू आनंदा इंगोले यांच्या शेतातील विहिरीत ३० वर्षांच्या एका अज्ञात तरूणाचा खून करून त्याचे धडावेगळे केलेले शिर टाकून देण्यात आल्याचे आढळून आले होते. हे शिर एका पिशवीत होते. पिशवीवर ‘देहू तीर्थक्षेत्र’ असा मजकूर होता. मंगळवेढा पोलिसांनी मृताची ओळख पटविण्याचा व त्या आधारे मारेकऱ्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यास यश आले नाही.\nयासंदर्भात मंगळवेढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार या खूनप्रकरणाचा छडा लावण्यासाठी मृताचा चेहरा प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी सोलापूरच्या डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील न्यायवैद्यक विभागप्रमुख डॉ. भोई यांची भेट घेऊन त्यांचा अभिप्राय घेतला गेला. त्यानंतर पुण्यातील भारतीय कॉलेज ऑफ फाईन आर्टमधील तज्ज्ञ गिरीश चरवड यांच्याकडे मृताचे डिजिटल रेखाचित्र काढले. चरवड यांनी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या साह्य़ाने मृताचा चेहरा असलेले शिर हुबेहूब तयार केले. यात सुपर इंपोझिशन प्रक्रिया केल्याचे पोलीस निरीक्षक कोळेकर यांनी सांगितले. खुनाच्या गुन्ह्य़ाचा तपास होण्यासाठी सोलापूर जिल्ह्य़ातील हा पहिलाच प्रयोग असून पुण्यात पाच महिन्यांपूर्वी झालेल्या डॉ.नरेंद्र दाभोलकर हत्याकांडातील मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी या तंत्राचा उपयोग केला गेला. त्यासाठी चरवड यांची मदत घेण्यात आल्याचेही कोळेकर यांनी नमूद केले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nमराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.\nके. एन. पाटील, संदीप जंगम यांच्या अनोख्या शिवकार्याचे स्मरण\nभिवंडीत स्वबळावर काँग्रेसचा झेंडा फडकवा-पटोले\nभारत-आफ्रिका एकदिवसीय मालिका : भारताची पाटी कोरी; निसटत्या विजयासह आफ्रिकेचे एकदिवसीय मालिकेत वर्चस्व; चहरची झुंज अपयशी\nमहिला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धा : यजमान भारताचे आव्हान संपुष्टात; १२ फुटबॉलपटू करोनाबाधित झाल्याने चायनीज तैपेईविरुद्धचा सामना रद्द\nटाटा स्टील मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धा : विदित, प्रज्ञानंद पराभूत; अर्जुन अग्रस्थानी\n‘भाजपची आणीबाणी मोडून काढूया’ उद्धव ठाकरे यांचा घणाघात; देशव्यापी पक्षविस्ताराचे शिवसैनिकांना आवाहन\nयंदा कठोर उपाययोजना की लोकानुनय; ‘लोकसत्ता विश्लेषण’ कार्यक्रमातून अर्थसंकल्पाचा वेध\nमुंबईवर धूलिकणांचे मळभ; तापमानात मोठी घट\nशाळा आजपासून; नियमांबाबत संभ्रम; शिक्षण आणि आरोग्य विभागाच्या धोरणांमध्ये विसंगती\nओमायक्रॉन समूह संसर्गाच्या टप्प्यावर; ‘इन्साकॉग’च्या अहवालातील इशारा\nमध्य वैतरणा धरणावर ऊर्जा प्रकल्पाची निर्मिती; पालिका स्तरावर देशातील पहिला उपक्रम : १०० मेगावॉटची क्षमता\nमुंबईत सुमारे ८८ टक्के रुग्ण ओमायक्रॉनचे; कस्तुरबा प्रयोगशाळेतील जनुकीय अहवालातून स्पष्ट\nप्रसिद्ध अभिने��्रीची स्तनाच्या कर्करोगाशी झुंज, टक्कल केलेल्या स्थितीत जाहिरातीसाठी केलेले फोटोशूट चर्चेत\nPHOTOS: हाडं गोठवणारी थंडी, सतत पडणारा बर्फ…त्यातूनही लसीकरण सुरूच; आरोग्य कर्मचाऱ्यांच्या चिकाटीला सलाम\nPhotos: बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त कलाकार चेतन राऊत यांनी तब्बल ५० हजार दिव्यांपासून साकारले पोर्ट्रेट\n“मुख्यमंत्री, तुम्ही गप्प का काटकसरीच्या नावाखाली शेतकर्यांचाच गळा घोटला जात असेल तर…”; राजू शेट्टींचा इशारा\nशिवसेनेचा बालेकिल्ल्यातच एकनाथ खडसेंना धक्का, बोदवड नगरपंचायतीवर फडकवला भगवा; गिरीश महाजनही अपयशी\nभाजपाच्या १२ आमदारांच्या निलंबनाच्या याचिकेवरील निर्णय सुप्रीम कोर्टाने ठेवला राखून; ठाकरे सरकारवर ओढले ताशेरे\n“३ लाख से मेरा क्या होगा…”, आयुष शर्मावर आली लोन घेण्याची वेळ\nआयफोनच्या रिंगटोनची नक्कल करणारा हा ‘टॅलेंटेड पोपट’ होतोय VIRAL, ऐकून तुम्हीही व्हाल हैराण\nमुंबई उपनगरीय लोकल सेवेवर निर्बध घालण्याबाबत अद्याप निर्णय नाही\nमुंबईकरांसाठी खुशखबर : आता UTS अॅपवरुन तिकीट, पास काढता येणार\nपंतप्रधान जर विदेशातही हिंदीत बोलतात, तर आपल्याला का लाज वाटते\n‘प्राणवायू निर्मितीसाठी सहकार, उद्योग क्षेत्राने पुढे यावे’\nपरभणीतील प्राणवायू यंत्रणा कार्यान्वित\nकरोना रुग्ण, नातेवाइकांच्या मदतीसाठी ‘माझं लातूर’चा हात\nजालन्यातील चार उद्योगांमध्ये हवेतून प्राणवायू घेणारे प्रकल्प\nनिकृष्ट व्हेंटिलेटरचा पुरवठा म्हणजे रुग्णाच्या जिवाशी खेळ\n२१८ मे. टन प्राणवायूचा पुरवठा करण्याचे आदेश\nमुंबई उपनगरीय लोकल सेवेवर निर्बध घालण्याबाबत अद्याप निर्णय नाही\nमुंबईकरांसाठी खुशखबर : आता UTS अॅपवरुन तिकीट, पास काढता येणार\nपंतप्रधान जर विदेशातही हिंदीत बोलतात, तर आपल्याला का लाज वाटते", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.vishvasnews.com/marathi/viral/fact-check-the-screenshot-claiming-sonu-sood-and-swara-bhaskar-replied-to-hamas-is-fake/", "date_download": "2022-01-23T20:47:27Z", "digest": "sha1:DGVIJREXHAKJ34B4QA3USADAHG6NU72J", "length": 16204, "nlines": 113, "source_domain": "www.vishvasnews.com", "title": "Fact Check: Post claiming Sonu Sood and Swara Bhaskar replied to a tweet by Hamas is fake. - Fact Check: सोनू सूद आणि स्वरा भास्कर च्या नावानी हमास आतंकवादी संगठनेला केलेले ट्विट खोटे आहे", "raw_content": "\nFact Check: सोनू सूद आणि स्वरा भास्कर च्या नावानी हमास आतंकवादी संगठनेला केलेले ट्विट खोटे आहे\nआमच्या तपासात हे स्पष्ट झाल��� कि व्हायरल स्क्रीनशॉट खरी नाही आहे. तसेच हमास चे अधिकृत ट्विटर हॅन्डल नाही आणि व्हायरल स्क्रीनशॉट मधले सोनू सूद आणि स्वरा भास्कर चे ट्विटर हॅन्डल देखील खरे नाही.\nनवी दिल्ली (विश्वास न्यूज): इस्राएल आणि पॅलेस्टाईन मध्ये संघर्ष सुरु असताना, सोशल मीडिया वर एका ट्विट चे स्क्रीनशॉट व्हायरल होत होते. या ट्विट मध्ये पॅलेस्टाईन चे आतंकवादी संघटन हमास चे इंग्रजीत ट्विट दिसते, ज्यात ते ५ राफेल जेट ची मागणी करताना दिसतात, ज्याच्या मदतीने ते इस्राएल सोबत युद्ध करू शकतील. या ट्विट वर स्वरा भास्कर यांचे ट्विट दिसते, ज्यात त्या सोनू सूद यांना मदत करण्यास आवाहन करताना दिसतात. त्यात उत्तरात सूद देखील उद्या पर्यंत पाच राफेल पोहोचतील असे लिहताना दिसतात. या तिन्ही सोशल मीडिया हॅन्डल समोर ब्ल्यू टिक असल्याकारणाने यूजर ह्या ट्विट ला खरे समजून व्हायरल करताना दिसत आहेत. विश्वास न्यूज च्या तपासात हे ट्विट खोटे असल्याचे कळले.\nहमास चे कुठलेच अधिकृत ट्विटर हॅन्डल नाही आहे. तसेच व्हायरल स्क्रीनशॉट मधले स्वरा भास्कर आणि सोनू सूद यांचे देकील ट्विटर हॅन्डल चुकीचे आहेत.\nकाय होत आहे व्हायरल\nफेसबुक पेज The Right Side ने हा स्क्रीनशॉट ने शेअर केला, ज्यात लिहलेला टेक्स्ट या प्रमाणे आहे: आम्हाला ५ राफेल जेट्स ची खूप गरज आहे, ज्याचा वापर करून आम्ही झाओनिस्ट सोबत लढू शकू. त्याच्या उत्तरात स्वरा भास्कर लिहते – आम्ही तुमचे दुःख समजतो @SonuSood मानवतेची शेवटची किरण आहे. सोनू सूद चे उत्तर: @hamas काळजी करू नका, उद्या सकाळ पर्यंत तुम्हाला ५ राफेल जेट्स मिळून जातील.\nया पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.\nविश्वास न्यूज ने व्हायरल स्क्रीनशॉट च्या तपासाची सुरुवात सोनू सूद आणि स्वरा भास्कर यांचे ट्विटर हॅन्डल शोधण्यापासून केली. आम्ही त्यांचे अधिकृत ट्विटर हॅन्डल तपासले पण आम्हाला काहीच मिळाले नाही. व्हायरल स्क्रीनशॉट निरखून बघितल्यावर आम्हाला दिसले कि स्वरा भास्कर यांच्या ट्विटर हॅन्डल वर @SwaraBhaskar आणि सोनू सूद यांच्या ट्विटर हैंडल वर @OxygenData लिहले होते. स्वरा भास्कर यांचे खरे ट्विटर हॅन्डल, @ReallySwara असे आहेत तर सोनू सूद यांचे @SonuSood आहे. म्हणजेच व्हायरल होत असलेल्या स्क्रीनशॉट चे ट्विटर हॅन्डल त्यांचे नाही.\nया नंतर आम्ही व्हायरल होत असलेले ट्विटर हॅन्डल @SwaraBhaskar शोधले तर ते आम्हाला सस्पेंडेड म���ळाले. तसेच @OxygenData सर्च केल्यावर आम्हाला बीजिंग च्या डेटा प्लेयर चे अकाउंट मिळाले, पण या अकाउंट वर २०१८ नंतर एक पण पोस्ट नाही आहे. आम्ही हमास चे ट्विटर हॅन्डल @Death_To_Juice पण सर्च केले आम्हाला असे कुठले हॅन्डल मिळाले नाही.\nआम्ही अशी कुठली रिपोर्ट इंटरनेट वर मिळते का ते देखील शोधण्याचा प्रयत्न केला, आम्हाला अशी बातमी मिळाली नाही.\nअधिक माहिती साठी आम्ही मुंबई मध्ये बॉलीवूड बीट कव्हर करणाऱ्या, दैनिक जागरण च्या मुख्य संवाददात स्मिता श्रीवास्तव यांना संपर्क केला. त्यांनी स्पष्ट केले कि स्वरा आणि सोनू सूद ने असे कुठलेच ट्विट केले नाही. व्हायरल होत असलेला स्क्रीनशॉट एडिटिंग टूल्स च्या मदतीने बनवला गेला आहे.\nआम्ही फेसबुक वर पोस्ट शेअर करणारे पेज The Right Side चे प्रोफाइल स्कॅन केले. या पेज ला ५९०००० पेक्षा जास्ती लोकं फॉलो करतात.\nनिष्कर्ष: आमच्या तपासात हे स्पष्ट झाले कि व्हायरल स्क्रीनशॉट खरी नाही आहे. तसेच हमास चे अधिकृत ट्विटर हॅन्डल नाही आणि व्हायरल स्क्रीनशॉट मधले सोनू सूद आणि स्वरा भास्कर चे ट्विटर हॅन्डल देखील खरे नाही.\nClaim Review : सोनु सूद आणि स्वरा भास्कर ने हमास ला ट्विटर वर उत्तर दिले\nFact Check: राघव चड्ढा च्या नावावर सोशल मीडिया वर व्हायरल होत असलेले वक्तव्य खोटे\nFact Check : भाजप खासदार रवी किशन चा 2017 साल चा व्हिडिओ खोट्या दाव्यासह व्हायरल\nFact Check: ही व्यक्ती 800 मुलांचा वडील नाही, लोक विनोदाच्या उद्देशाने लिहिलेल्या काल्पनिक लेखाला खरे समजून शेअर करत आहेत\nFact Check: इंग्लंड च्या ट्रेन ऑफ लाईट्स चा व्हिडिओ तेजस ट्रेन च्या नावाने व्हायरल\nFact Check: गुजरात चे चित्र अयोध्याच्या नावाने व्हायरल\nFact Check: बॉलीवूड च्या कलाकारांनी बिपीन रावत ह्यांच्या निधनानंतर श्रद्धांजली दिली होती, व्हायरल दावा खोटा\nFact Check: कलबुर्गी च्या रामनवमी चा जुना व्हिडिओ आता अमरावतीच्या नावावर व्हायरल\nFact Check: मंदिरात नाही, घरांमध्ये लागली होती आग, व्हिडिओ सांप्रदायिक दाव्यासह व्हायरल\nFact Check: व्हायरल पोस्ट मध्ये दिसत असलेली मुलगी पाकिस्तानी नाही, इराणी आहे, पोस्ट दिशाभूल करणारी आहे\nFact Check: शाळेच्या पुस्तकांवर टॅक्स लागत असल्याचा दावा खोटा, टॅक्स फ्री असतात पुस्तकं\nFact Check : दवाखान्याच्या उदघाटनाचे ६ वर्ष जुने छायाचित्र आता खोट्यादाव्यांसह होत आहे व्हायरल\nFact-Check: जेवणात काळ्या मिरची चा उपयोग केल्यानी कोरोन��व्हायरस चा उपचार किंवा बचाव शक्य नाही, व्हायरल पोस्ट खोटी आहे\nFact Check: राघव चड्ढा च्या नावावर सोशल मीडिया वर व्हायरल होत असलेले वक्तव्य खोटे\nFact Check : भाजप खासदार रवी किशन चा 2017 साल चा व्हिडिओ खोट्या दाव्यासह व्हायरल\nFact Check: ही व्यक्ती 800 मुलांचा वडील नाही, लोक विनोदाच्या उद्देशाने लिहिलेल्या काल्पनिक लेखाला खरे समजून शेअर करत आहेत\nFact Check: भाजप आमदार रवींद्र नाथ त्रिपाठी ह्यांनी राजीनामा दिल्याचा दावा करणारा खोटा लेटर पॅड व्हायरल\nFact check: बर्फातून वाचवलेल्या मुलीचा व्हिडिओ पाकिस्तान मधील नाही, भारतातला\nFact Check: के न्यूज च्या ग्राफिक प्लेट मध्ये छेडछाड, योगी आदित्यनाथ सपामध्ये रुजू होण्याबद्दल बोलले नाहीत\nFact Check: दिलजीत दोसांझने हे वक्तव्य केले नाही, त्यांच्या नावाने व्हायरल होत असलेले हे ट्विट खोटे आहे\nFact Check: आपल्या लहान मुलांसोबत फिरत असलेल्या वाघिणीचा व्हिडिओ आता महाराष्ट्राच्या नावाने व्हायरल\nFact Check: अमिताभ बच्चन यांच्या लुक अलाइकच्या मृत्यूच्या नावाने दुसऱ्या डुप्लिकेटचा व्हिडिओ व्हायरल झाला\nFact Check: सचिन तेंडुलकर रमाकांत आचरेकर ह्यांच्या अंत्यविधीच्या सामील झाले असतानाचे चित्र खोट्या दाव्यासह व्हायरल\nआरोग्य 15 राजकारण 365 विश्व 4 व्हायरल 369 समाज 162 स्वास्थ्य 9\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://jagdishnews.com/2021/04/15/%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B2-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A4/", "date_download": "2022-01-23T21:33:58Z", "digest": "sha1:GFS3UR2MGPTQ5KZQE4BXEIGYMK6MXGE4", "length": 16612, "nlines": 214, "source_domain": "jagdishnews.com", "title": "तलाठी अनिल अंभोरे यांची तहसील कार्यालयाचे वाॅशरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या ! - Jagdish News", "raw_content": "\nनांदगाव खंडेश्वर मध्ये युवकाने घडवले माणुसकीचे दर्शन \nहिंदुराष्ट्र सेना अकोला द्वारा आयोजीत ई – श्रम कार्ड नोंदणी…\nवीज वितरण कंपनीच्या नियोजनशून्य कारभारामुळे शेतकऱ्याचे हाल\nटिपु सुलतान चौक परीसरात गोवंश कत्तल करणार्या आरोपींना हिवरखेड पोलिसांनी रंगेहात…\nHome बुलढाणा नांदुरा तलाठी अनिल अंभोरे यांची तहसील कार्यालयाचे वाॅशरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या \nतलाठी अनिल अंभोरे यांची तहसील कार्यालयाचे वाॅशरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या \nमृत्तक तलाठी अनिल अंभोरे, तहसील कार्यालय, नांदुरा\nरोषण आगरकर, (ऊपसंपादक, जगदिश न्युज)\nनांदुरा जि. बुलढाणा शहरातील तलाठी पदावर नोकरीवर असलेल्या ईसमाने नांदुरा तहसील कार्यालयाचे वाॅशरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना गुरूवार दि. १५ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजे दरम्यान घडली आहे.\nयाबाबत अधिक वृत्त असे समजले की , नांदुरा तहसील कार्यालयाचे अधिनस्थ असलेले तलाठी अनिल अंभोरे यांनी आज सकाळी विमनस्क अवस्थेत घराबाहेर निघाले रस्त्यात एका वाहन चालकास त्यांनी रस्त्यात थांबऊन चाकुचा धाक दाखऊन मला नांदुरा तहसील कार्यालयात पोहचऊन दे , नांदुरा तहसील कार्यालयाचे अधिनस्थ असलेले तलाठी अनिल अंभोरे यांनी आज सकाळी विमनस्क अवस्थेत घराबाहेर निघाले रस्त्यात एका वाहन चालकास त्यांनी रस्त्यात थांबऊन चाकुचा धाक दाखऊन मला नांदुरा तहसील कार्यालयात पोहचऊन दे घाबरलेल्या वाहन चालकाने त्यांना तहसील कार्यालयाचे गेट पर्यंत पोहचविले होते.\nदरम्यान सकाळची वेळ असल्यामुळे तुरळक कर्मचारी परीसरात दिसत होते.सफाई कर्मचारी कार्यालयातील सफाईचे काम करण्यात व्यस्त होते.\nदरम्यान तलाठी अनिल अंभोरे यांनी तहसीलदार यांचे मुख्य केबीनमध्ये प्रवेश केला तेथे तहसीलदार ऊपस्थित नव्हते तेंव्हा त्यांचे केबीन मधिल वाॅशरूम मध्ये प्रवेश करून आपल्या सोबत आणलेली दोरी खिडकीस बांधली व स्वत:चे गळ्यास बांधुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.\nतहसीलदार यांचे केबीनमध्ये कुणीतरी ईसमाने आत्महत्या केल्याचे वृत्त नांदुरा शहरात पसरताच एकच खळबळ ऊडाली होती.\nकुण्या शेतकर्याची वीज कट केल्यामुळे कुणी आत्महत्या केली कि संचारबंदी मुळे अशा चर्चा सुरू होत्या\nआमचे जगदिश न्युज चे ऊपसंपादक रोषण आगरकर यांना घटनेचे वृत्त समजताच तात्काळ नांदुरा तहसील कार्यालय गाठुन प्रत्यक्षात वरील प्रमाणे तलाठी अनिल अभोंरे यांनी आत्महत्या केली असल्याचे दिसुन आले.यावेळी कर्मचारी, पोलिस अधिकारी,पत्रकार बांधव ऊपस्थीत होते.\nसदर घटनेचे वृत्त समजताच बंगल्यावर असलेले तहसीलदार मा. राहुल तायडे साहेब यांनी तहसील कार्यालयातील आपल्या केबीन मधिल घटनास्थळ वाॅशरूम चे निरीक्षण केले व सर्वप्रथम पोलिस प्रशासनाला सुचित केले होते.\nमय्यत तलाठी अनिल अंभोरे गेल्या १ वर्षापासुन आपली कार्यालयीन कामे सुध्दा करीत नव्हते अशा अनेक शेतकर्यांच्या तक्रारी होत्या पण लोकांच्या तक्रारीकडे दुर्लक्षच केल्या जात होते. शेवट�� स्वत:चे लहरीपणामुळे त्यांनी स्वत:च आपले जीवन संपवीले. तलाठी अनील अंभोरे नांदुरा शहरात भाड्याचे घरात राहत होते. त्यांचे मुळगांव घाटबोरी ता. मेहेकर होते. घटनेचे वृत्त समजल्यावर त्यांची पत्नी मंगलाबाई अंभोरे व आदित्य व विशाल अशा दोन मुलांनी नांदुरा तहसील कार्यालय गाठले होते त्यावेळी त्यांचा शोक अनावर झाल्याचे दृष्श दिसुन येत होते.\nपोलिस पंचनामा झाल्यावर त्यांचे शव पोस्टमार्टम करण्यासाठी रवाना करण्यात आले होते.पुढिल तपास ठाणेदार सुरेश नाईकनवरे यांचे मार्गदर्शनात सुरू आहे.\nPrevious articleखामगांव मतदार संघात सानंदांच्या नेतृत्वात 500 बाॅटल रक्तदान करण्याचा काॅंग्रेसजणांचा संकल्प \nNext articleकृपया हा लेख वाचा 💐कोरोनाची भिती निघूनच जाईल 💐कोरोनाची भिती निघूनच जाईल \nमृतप्राय झालेल्या नांदुरा नगरपालिकेच्या ,,जलशुध्दिकरण,, केंद्राला नवसंजीवनी देण्यासाठी जलमित्र नगरसेवक अजयभाऊ घनोकार यांची पुनच्य गरज \nकाँग्रेस कमिटीचे शेगांव शहर अध्यक्ष किरणदादा देशमुख यांचे न. प. मुख्याधिकारी यांच्या विरुद्ध सुरू असलेल्या उपोषणाला वाढता प्रतिसाद \nशेगांव शहरात न. प.मुख्याधिकाऱ्यांच्या बदलीसाठी सुरू असलेले काँग्रेसचे आंदोलन चिघळले आक्रमक महिला काँग्रेस कार्यकर्त्यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या फोटोला चढवल्या बांगड्या \nसंपादक : श्री.जगदीश आगरकर\nनांदगाव खंडेश्वर मध्ये युवकाने घडवले माणुसकीचे दर्शन \nहिंदुराष्ट्र सेना अकोला द्वारा आयोजीत ई – श्रम कार्ड नोंदणी...\nवीज वितरण कंपनीच्या नियोजनशून्य कारभारामुळे शेतकऱ्याचे हाल\nतलाठी अनिल अंभोरे यांची तहसील कार्यालयाचे वाॅशरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या \nसौ. जयश्री नामदेव पारस्कर या विवाहितेवर खुनी हल्ला \nअकोल्यातील भावी जिल्हाधिकाऱ्याचा अखेर कोरोनाने घेतला बळी \nया इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो बुलढाणा न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील\nराष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ नांदुरा च्या वतीने संविधान दिन साजरा \nआचार्य वेरूळकर गुरुजी यांचे ग्राम खुमगांव येथे युवकांना मार्गदर्शन संपन्न \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"}
+{"url": "http://www.rashtrasahyadri.com/2021/12/blog-post_57.html", "date_download": "2022-01-23T21:03:11Z", "digest": "sha1:XPIEASFES3N5KSZV4EJRB5UFMZTB6VCV", "length": 4781, "nlines": 83, "source_domain": "www.rashtrasahyadri.com", "title": "परदेशातून आलेल्यांना पालिका करणार हॉटेल मध्ये क्वारंटाईन - rashtrasahyadri", "raw_content": "\nHome / Pune / परदेशातून आलेल्यांना पालिका करणार हॉटेल मध्ये क्वारंटाईन\nपरदेशातून आलेल्यांना पालिका करणार हॉटेल मध्ये क्वारंटाईन\nपरदेशातून आलेल्या व्यक्तींना क्वारंटाइन होण्यासाठी महापालिका हॉटेलची सोय करणार आहे. मात्र, त्याचा खर्च संबंधित व्यक्तीला करावा लागणार आहे. महापालिकेनेही काही कोविड केअर सेंटर्स (सीसीसी) येथेही सोय करण्याची तयारी केली आहे.\nपरदेशांतून आलेल्या नागरिकांना सात दिवस क्वारंटाइन करायचे आहे. त्यांना महापालिकेच्या 'सीसीसी'मध्ये रहायचे नसेल, तर त्यांना हॉटेलमध्ये राहता येणार आहे. त्याची सोय महापालिकेने केली आहे, मात्र याठिकाणी रहायचे असेल तर संबंधित प्रवाशाला स्वत: हा खर्च उचलावा लागणार आहे. करोना काळातही अशीच सोय करण्यात आली होती. त्याच धर्तीवर आताही सोय करण्यात आली आहे. करोनाचे रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर महापालिकेने सर्व 'सीसीसी' बंद केले. परंतु बाणेर आणि नायडू हे सुरू ठेवण्यात आले आहेत. याठिकाणी अद्यापही काही रुग्णांना उपचारासाठी ठेवण्यात आले आहे. मात्र याशिवाय येरवडा येथील संत ज्ञानेश्वर येथील, हडपसर येथील आणि अन्य काही ठिकाणचे 'सीसीसी' एका दिवसात सुरू करण्याची तयारी महापालिकेची आहे.\nपरदेशातून आलेल्यांना पालिका करणार हॉटेल मध्ये क्वारंटाईन Reviewed by trial on December 06, 2021 Rating: 5\nदर्शनासाठी भाविकांच्या संख्येची मर्यादा वाढवावी : आ. राजळे\nBreaking News : सिव्हिल हॉस्पिटलच्या आयसीयू कक्षाला भीषण आग... 25 रुग्ण होरपळले..\nदडपशाही विरुद्धच्या संघर्षात मी तुमच्या बरोबर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtralokmanch.com/2021/11/13/removed-radar-rods-and-tree-mulch-at-various-places-in-aundh-bopodi-area/", "date_download": "2022-01-23T21:51:10Z", "digest": "sha1:ZIIHGHN6ALSANI3XUV7B7UV7VFY4CP43", "length": 7809, "nlines": 103, "source_domain": "maharashtralokmanch.com", "title": "औंध-बोपोडी परिसरातील विविध ठिकाणचा राडारोडा व झाडाचा पालापाचोळा हटवला - Maharashtra Lokmanch", "raw_content": "\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने भव्य रोजगार मेळावा संपन्न\nअनुप जलोटा, राहुल देशपांडे यांच्या गायनाने १५ व्या वसंतोत्सवाचा समारोप\nबाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त येरवडा गावात शिवसेना शाखा वार्ता फलकाचे उद्घाटन\nबाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेनेतर्फे पोलिसांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप\nनाना पटोलेंचे वक्तव्य दारुड्या गावगुंडासारखे – चंद्रकांत पाटील\nऔंध-बोपोडी परिसरातील विविध ठिकाणचा राडारोडा व झाडाचा पालापाचोळा हटवला\nपुणे: पुण्यनगरीच्या उपमहापौर व स्थानिक नगरसेविका सुनिता परशुराम वाडेकर यांनी स्वता लक्ष देऊन स्वच्छता राखण्यासाठी प्रभाग क्रमांक 8 औंधरोड विभागात कोटकर लेन या परिसरातील अस्ताव्यस्त पडलेला राडारोडा पालापाचोळा उचलून योग्य ठिकाणी त्याची विल्हेवाट लावण्यात आले.जमा झालेल्या राडारोडामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली होती.यामुळे पुण्यनगरीच्या उपमहापौर व स्थानिक नगरसेविका सुनिता परशुराम वाडेकर यांनी स्वता काळजीपूर्वक लक्ष देऊन व थांबुन JCB च्या साह्याने या ठिकाणाचा राडारोडा व पालापाचोळा उचलण्यात आले .याप्रसंगी या विभागाचे मुकादम चंद्रकात साठे, मानेमॅडम व सोमनाथ जाधव,दिपक खंडागळे व तसेच या भागातील नागरिकाच्या उपस्थिती मध्ये राडारोडा उचलून स्वच्छता करण्यात आले.\n← महाराष्ट्रात कंगना रनौटच्या चित्रपटावर बंदी घाला – संभाजी ब्रिगेड\nलसीकरणास नागरिकांनी प्रतिसाद कमी ; लसीकरण केंद्रांवरील सरासरी ५० टक्के डोस शिल्लक →\nमुंबई पुणे रोड बोपोडी सिग्नल चौक व भाऊ पाटील रोड बोपोडी या ठिकाणी डांबरीकरण\nआगामी महापालिका निवडणुकीसाठी मतदार यादी अद्ययावत करण्याच्या दृष्टीने सर्वपक्षीय बैठक संपन्न\nमहापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सुनिता वाडेकर यांनी केले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने भव्य रोजगार मेळावा संपन्न\nअनुप जलोटा, राहुल देशपांडे यांच्या गायनाने १५ व्या वसंतोत्सवाचा समारोप\nबाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त येरवडा गावात शिवसेना शाखा वार्ता फलकाचे उद्घाटन\nबाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेनेतर्फे पोलिसांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप\nनाना पटोलेंचे वक्तव्य दारुड्या गावगुंडासारखे – चंद्रकांत पाटील\nAFC Women’s Asia Cup – चीनचा इराणविरुद्ध दणकेबाज विजय\nपुणेकरांना किंचित दिलासा – रविवारी 6 हजार 299 नवीन कोरोना रुग्ण\nपद्मविभूषण पं बिरजू महाराज यांना नंदकिशोर कल्चरल सोसायटी द्वारे भावपूर्ण श्रद्धांजली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1713731", "date_download": "2022-01-23T21:18:40Z", "digest": "sha1:GHKSDQX42KFMXG4JSQ25ZMZJ6YIHG6DO", "length": 5290, "nlines": 40, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"निवडणूक\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"निवडणूक\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२१:२५, १ नोव्हेंबर २०१९ ची आवृत्ती\n१,२८६ बाइट्सची भर घातली , २ वर्षांपूर्वी\n१७:१५, ४ फेब्रुवारी २०१७ ची आवृत्ती (संपादन)\nV.narsikar (चर्चा | योगदान)\n२१:२५, १ नोव्हेंबर २०१९ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nStt65 (चर्चा | योगदान)\nखूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अॅप संपादन Android app edit\nनिवडणूक लोकसंख्या सार्वजनिक पद धारण करण्यासाठी एक स्वतंत्र निवडतो ज्या द्वारे औपचारिक निर्णय प्रक्रिया आहे. [1] निवडणूक आधुनिक प्रतिनिधी लोकशाही 17 व्या शतकात पासून कायर्रत जे नेहमीच्या यंत्रणा केले आहे. [1] निवडणूक कधी कधी कार्यकारी आणि न्यायपालिका, आणि प्रादेशिक आणि स्थानिक सरकारी साठी, विधिमंडळात कार्यालये भरू शकता. ही प्रक्रिया स्वयंसेवी संघटना आणि कंपन्या करण्यासाठी क्लब, इतर अनेक खाजगी आणि व्यावसायिक संस्था मध्ये वापरली जाते. [2]\nनिवडणूक किंवा निर्वाचन (election), लोकशाही ची एक महत्वपूर्ण प्रक्रिया आहे ज्या द्वारे जनता (लोक) अापल्या प्रतिनिधींना निवडते. निवडणूका द्वारे आधुनिक लोकतंत्र के लोग विधायिका (आणि कधी कधी न्यायपालिका आणि कार्यपालिका) या विभिन्न पदांवर आसीन होण्यासाठी व्यक्तिंना निवडतात. चुनाव निवडणूकांद्वारे क्षेत्रीय आणि स्थानीय जागांसाठी ही व्यक्तिंची निवड होते.वस्तुतः निवडणूकांचा प्रयोग व्यापक स्तरावर होत आहे आणि हे खाजगी संस्था, क्लब, विश्वविद्यालय, धार्मिक संस्था, इत्यादी मध्ये पण प्रयुक्त होते.\nआधुनिक प्रतिनिधी लोकशाही प्रतिनिधी निवडून करण्यासाठी एक साधन म्हणून निवडणूक सार्वत्रिक वापर लोकशाही ज्यावरून प्रती केल्या जातात असा मूळ नमुना सराव, प्राचीन अथेन्स, निवडणूक, एक oligarchic संस्था मानले होते आणि बहुतांश राजकीय कार्यालये चिठया टाकण्याची क्रिया वापरून तृप्त झाले देखील वाटप म्हणून ओळखले जेथे कॉन्ट्रास्ट मध्ये आहे , जे यांना चिठ्ठ्या टाकून त्याची निवड करण्यात आली. [3]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/126208/?utm_source=hhvacha", "date_download": "2022-01-23T21:08:28Z", "digest": "sha1:3JS4MLN557DKC3SJ3HIANEI5QTYFSCQH", "length": 14050, "nlines": 76, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " ' अभिनेत्रीने केलाय अत्याचाराचा खुलासा, अभिनेत्यांसह राजकारण्यांचाही समावेश", "raw_content": "\nअभिनेत्रीने केलाय अत्याचाराचा खुलासा, अभिनेत्यांसह राजकारण्यांचाही समावेश\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nआता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi\nइनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप\nतीन वर्षांपुर्वी अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने अभिनेते नाना पाटेकर यांच्याविरोधात लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आणि महाराष्ट्रातच नव्हे तर संपुर्ण देशात #metoo चळवळीचं पेव फुटलं.\nबॉलिवूडमध्ये येणाऱ्या नवख्या तरुणींवर होणारे शारिरीक अत्याचार, चित्रपटातील भुमिकेसाठी केली जाणारी शरीरसुखाची मागणी या तक्रारी काही नव्या नाहीत. झगमगत्या बॉलिवूडला मिळालेला हा शाप वर्षानुवर्षापासून कायम आहेत. दुर्दैवी आणि भयावह असला तरी या प्रवाहात अनेक तरुण आल्या आणि हे अत्याचार सहन करत आपल्या ध्येयापर्यंतही पोहोचल्या.\nप्रियंका चोप्रा, तब्बु, कंगना राणौत यांसारख्या बड्या कलाकारांना कास्टिंग काऊचसारख्या गंभीर परिस्थितीला सामोरं जावं लागलं तिथे नवख्या मुलींची काय कथा\nफरक एवढाच होता की अनेकींनी तोंड दाबून हा बुक्क्यांचा मार सहन केला मात्र काहींनी पुढे येऊन या अत्याचाराला वाचा फोडण्याचा किमान प्रयत्न केला.\n२०१८ साली तनुश्री दत्ताने नाना पाटेकरांवर आरोप केल्यानंतर भारतीय मिडीयात जसा गोंधळ उडाला, ब्रेकिंग न्यूजने खळबळ माजली आणि बॉलिवूडकरांसह प्रेक्षकांची झोप उडाली तसंच काहीसं सध्या टॉलिवूडमध्ये सुरु आहे.\nहे ही वाचा – दिग्दर्शकाची प्रियंकाकडे अंतर्वस्त्र दाखवण्याची मागणी – बॉलिवूडचा दबंग आला धावून\nएका प्रसिद्ध अभिनेत्रीने तिच्यावर झालेल्या अत्याचारांचा पाढा वाचल्याने टॉलिवूडमध्ये मोठा गहजब माजला आहे. मात्र या प्रकरणातलं वैशिष्ट्य म्हणजे केवळ चित्रपटसृष्टीच नव्हे राजकारण, उद्योगक्षेत्र अशा अनेकांदे धाबे दणाणले आहेत.\nकोण आहे ही अभिनेत्री तिने कोणावर आरोप केलेत तिने कोणावर आरोप केलेत तिच्याबाबत नेमकं काय घडलं तिच्याबाबत नेमकं काय घडलं\nमल्याळम अभिनेत्री रेवथी संपथ हिने सोशल मिडीयाचा आधार घेत आपल्यावर झालेल्या अत्याचारांचा खुलासा केला. सोशल मिडीयावर अॅक्टिव्ह असलेल्या रेवथीचा चाहतावर्ग मोठा आहे मात्र यावेळी तिने केलेल्या फेसबुक पोस्टने अनेकांची झोप उडवली.\nरेवथीने सोशल मिडीयाच्या या पोस्ट मध्ये आपल्यावर अनेक वर्षांपासून शारिरीक, मानसिक अत्याचार झाल्याचे म्हटले आहे. या १४ जणांची आज मी थेट नावं जाहीर करत असून या सर्वांनी माझ्यावर शारिरीक, मानसिक तसेच भाविनक आघात केले आहेत. यांच्यापैकी काहींना माझ्यावर शाब्दिक अत्याचार करत वेळोवेळी अपमान केल्याचेही तिने म्हटले आहे.\nया चार ओळींच्या फेसबुक पोस्टपेक्षा तिने थेट नोंदवलेल्या १४ नावांमुळे हे प्रकरण सध्या गाजत आहे. विशेष म्हणजे रेवथीने आरोप केलेल्या नावांमध्ये चित्रपटसृष्टीसह राजकीय वर्तुळातील कााही नावं असल्याने आता या प्रकरणाचा भडका उडाला आहे.\nराजेश तौचरेवर (दिग्दर्शक), अभिनेता सिद्धीकी, फोटोग्राफर आशिक माही, अभिनेता शिजू, केरळ फॅशन लीगचे संस्थापक अभील देव, सुप्रसिद्ध डॉक्टर अजय प्रभाकर, डोमॅस्टिक युथ फेडरेशनचे सदस्य नंदु अशोकन अशा काहींचा समावेश आहे.\nएकूण १४ नावांचा यात समावेश असला तरी नंदु अशोकन, पुनथुरा पोलिस स्थानकातील सब इन्स्पेक्टर बिनू, प्रसिद्ध अभिनेता सिद्धीकी या तीन नावांचा उल्लेख असल्याने अनेेकांच्या भुवया उंचावल्यात.\nराजकीय क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश असल्याने केरळ सरकारमध्येही या प्रकरणाची चर्चा सुरु झाली असून थेट पोलिसाचे नाव आल्याने सुरक्षा यंत्रणेवर अनेकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.\nहे ही वाचा – स्पृहा जोशीचा हा अनुभव मराठी इंडस्ट्रीला शरमेने मान खाली घालायला लावणारा आहे\nरेवथीच्या या पोस्टवर चाहत्यांसह चित्रपटसृष्टीतील तिचे सहकलाकार, तंत्रज्ञ यांनीही प्रतिसाद दिला आहे. मात्र यामध्ये संमिश्र प्रतिक्रिया दिसून येत आहेत. अनेकांनी रेवथीचे तोंडभरून कौतुक केले असून तिने दाखवलेली धिटाई, निडरता यांसाठी तिची पाठ थोपटली आहे.\nमात्र तब्बल १४ जणं अत्याचार करेपर्यंत ही अभिनेत्री शांत कशी बसली यापुर्वीच तिने तक्रार का केली नाही यापुर्वीच तिने तक्रार का केली नाही तिने केलेली तक्रार खरी आहे की केवळ पब्लिसिटी स्टंट तिने केलेली तक्रार खरी आहे की केवळ पब्लिसिटी स्टंट अशा अनेक चर्चांना उधा�� आलंय.\nरेवथीच्या या खुलाशाने टॉलिवूडला चर्चेचा नवा विषय मिळाला असल्याने आता या प्रकरणात नेमकी कुणावर कारवाई होते रेवथीची तक्रार खरी ठरते का रेवथीची तक्रार खरी ठरते का या प्रश्नांच्या उत्तराकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nबॉलिवूडमध्ये सध्या शांत असलेल्या या metoo च्या चळवळीला पुन्हा जोर येईल का रेवथीचा आदर्श समोर ठेवून पुन्हा काही अभिनेत्री पुढे येतील का रेवथीचा आदर्श समोर ठेवून पुन्हा काही अभिनेत्री पुढे येतील का अशा चर्चाही नव्याने सुरु झाल्या आहेत.\nइनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप\nआता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \n← हिरवी बुरशी काय आहे जाणून घ्या लक्षणं… अशी घेता येईल खबरदारी\nनोलनच्या सिनेमांना टक्कर देणारा हा ‘जबरदस्त’ चित्रपट अजिबात चुकवू नका… →\nकोरोनाचं संकट वाढत असताना त्यापेक्षाही भयंकर अशा “या” संकटानं शहरं पोखरायला सुरुवात केलीये\nकॉफी विकून कोट्यावधींची उलाढाल करणाऱ्या ‘सीसीडी’ या भारतीय ब्रॅंडची कहाणी\nआज चाहत्यांचं लाडकं ठरलेलं हे गाणं त्याकाळी ‘हिटलरच्या साम्राज्याला हादरे’ देत होतं…\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-MB-marathi-actresses-khushaboo-tawade-pooja-purandare-aditi-yavale-engaged-5588250-PHO.html", "date_download": "2022-01-23T22:38:41Z", "digest": "sha1:XTUMZYSXHBULVWF6YILPMZHNKZUZUU5L", "length": 3379, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Marathi Actresses Khushaboo Tawade, Pooja Purandare, Aditi Yavale Engaged | Engaged : मनवा-क्रांतीनंतर या अभिनेत्रींनाही लागले लग्नाचे वेध, यांच्यासोबत झाला वाङ्निश्चय - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nEngaged : मनवा-क्रांतीनंतर या अभिनेत्रींनाही लागले लग्नाचे वेध, यांच्यासोबत झाला वाङ्निश्चय\nमराठी चित्रपटसृष्टीत सध्या लग्नाचा मौसम आला आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. गेल्यावर्षी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे, श्रृती मराठे, पल्लवी पाटील या लग्नाच्या बेडीत अडकल्या. तर यावर्षी मनवा नाईक आणि क्रांती रेडकर यांचे दोनाचे चार हात झाल��. आता या अभिनेत्रींनंतर मराठी इंडस्ट्रीतील नावाजलेल्या अभिनेत्रींना लग्नाचे वेध लागले आहेत. यावर्षी अनेक जणी एन्गेज्ड झाल्या. यामध्ये मराठी इंडस्ट्रीतील एका नावाजलेल्या अभिनेत्याच्या नावाचासुद्धा समावेश आहे.\nआपल्या अभिनयाने रसिकांचे मनोरंजन करणा-या कोणकोणत्या कलाकारांचा यावर्षी झालाय साखरपुडा, जाणून घ्या पुढील स्लाईड्सवर आणि सोबतच बघा त्यांच्या साखरपुड्याचे खास फोटोज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/EDUB-OTH-job-opportunities-in-government-institutions-5120762-PHO.html", "date_download": "2022-01-23T21:50:59Z", "digest": "sha1:QX2AIPAG4TOI5KSEBMM4VGEORZY4IDGE", "length": 2622, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Job Opportunities In Government Institutions | Job Alert: नोकरीचा शोध घेताय? जाणून घ्या कुठे आहे व्हॅकन्सीज् - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nJob Alert: नोकरीचा शोध घेताय जाणून घ्या कुठे आहे व्हॅकन्सीज्\n नेमकी त्याची माहिती मिळणार कुठे पात्रता काय आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला divyamarathi.com देणार आहे. यात मग सरकारी आणि खासगी सर्व नोक-यांचा समावेश असेल. पोलिस आयुक्त(बृहन्मुंबई) ,बृहन्मुंबई महानगरपालिका, भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो), नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग, महावितरण आणि इतर संस्थांमधील नोकरीच्या संधीविषयी सांगणार आहोत.\nतर चला पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या नोकरीची संधी तुम्हाला कुठे मिळेल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-NAS-saint-retern-to-home-in-kumbh-mela-5118650-NOR.html", "date_download": "2022-01-23T22:41:32Z", "digest": "sha1:ZOP32XPEZ2YAJCJ7G2PIYOASIV4SR5FV", "length": 8114, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "saint retern to home in kumbh mela | साधू-महंत परतीच्या वाटेवर, साधुग्राममधील आखाडे विविध खालशांचे पॅकअप सुरू - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसाधू-महंत परतीच्या वाटेवर, साधुग्राममधील आखाडे विविध खालशांचे पॅकअप सुरू\nनाशिक- कुंभपर्वाचे नाशकातील तिसरे शाहीस्नान पार पडल्यानंतर प्रमुख आखाडे खालशांनी मूळ ठिकाणाकडे परतण्यास प्रारंभ केला अाहे. परिणामी, दोन ते अडीच महिन्यांपासून साधू-महंत अाणि भाविकांच्या मांदियाळीने फुललेले साधुग्राम सुने-सुने हाेऊ लागले अाहे.\nतपोवनातील ३२५ एकरात अाखाडे खालशांसाठी साधुग्राम उभारण्यात अाले आहे. त्यात वैष्णव संप्रदायातील दिगंबर, निर्वाणी निर्माेही या प्रमुख अनी आखाड्यांसह ६५० हून अधिक खालशांच्या साधू-महंतांनी मुक्काम केला. तिसऱ्या शाहीपर्वणीपर्यंत या अाखाडे खालशांमध्ये सत्संग, श्रीमद् भागवत कथा, प्रवचन अादी धार्मिक कार्यक्रमांसह अन्नछत्रांसारखे उपक्रम राबविण्यात अाले. त्यात सहभागी भाविकांमुळे या भागात लाेकाेत्सवाची वातावरणनिर्मिती झाली हाेती.\nकुंभपर्वातील तिसरे शाहीस्नान झाल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी आखाडे खालशांमध्ये इष्टदेवतांची विधिवत पूजा करीत साेहळा निर्विघ्न पार पडल्याबद्दल देवतांचे आभार मानण्यात आले. तेव्हापासून साधू-महंत परतीच्या प्रवासाला लागले अाहेत. तत्पूर्वी बंदाेबस्तावरील पाेलिस प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सत्कार करून सहकार्याबद्दल अाभार मानले जात अाहेत.\nकिराणा,धान्य, साहित्य भरण्याची लगबग\nअन्नछत्रासाठीअाखाडे खालशांनी मोठ्या प्रमाणावर धान्य, किराणा आदी साहित्य आणले होते. तिसऱ्या शाहीस्नानाबराेबरच अन्नदानाच्या उपक्रमाचीदेखील सांगता झाल्याने सदरचे साहित्य भरण्यातच साधू शनिवारी व्यस्त हाेते. येत्या दाेन दिवसांत एक प्रकारचे संपूर्ण बिऱ्हाड हललेले असेल.\nप्रमुख महंत दोन दिवसांत जाणार\nजगद््गुरूहंसदेवाचार्य, नरेंद्राचार्य महाराज, तेराभाई त्यागीचे ओमदास, इंदोर डाकाेर खालसाचे माधवाचार्यांसह अनेक महंत, महामंडलेश्वर, साधू-महंत रवाना झाले आहेत. येत्या दोन दिवसांत इतर प्रमुख आखाड्यांचे महंतही अापला मुक्काम मूळ ठिकाणी हलवणार अाहेत.\nउज्जैन कुंभ में आना\nनाशिकपाठाेपाठअाता अागामी वर्षी उज्जैनमध्ये कुंभमेळा होणार आहे. त्यादृष्टीने अाता अाखाड्याचे नियाेजन सुरू झाले अाहे. साधुग्राम साेडण्यापूर्वी सर्वच साधू-महंतांनी भक्त परिवाराला आशीर्वाद देत ‘उज्जैन के कुंभ में भी आना’ असे अावर्जून सांगत अाहेत. महंतांकडून भाविकांना बिदाईचेही वाटप झाले.\nसाधारण दाेन महिने धार्मिक कार्यक्रमांचे केंद्र ठरलेलेे अाखाडे खालशांतील मंडप काढण्यास सुरुवात झाली अाहे.\nदिगंबर आखाड्यात सांगता सोहळ्यात इष्टदेवतांची पूजा\nशुक्रवारीदिगंबर आखाड्यात इष्टदेवतांची विधिवत पूजा झाली. शनिवारी सकाळी सहा वाजता आखाड्यातील ध्वजाचीही पूजा हाेऊन ध्वज खाली उतरविण्यात आला. त्याचप्रमाणे आखाड्याच्या निशाणा��ना पेटीत ठेवून प्रमुख महंतांबरोबरच त्यांचीही रवानगी करण्यात येणार आहे. मूळ ठिकाणी गेल्यावर प्रत्येक मंगळवारी या निशाणाची पूजा हाेईल. प्रत्येक कुंभपर्वात याच निशाणांना स्नानासाठी नेले जाते, असे आखाड्याचे पुजारी सीतारामशरण महाराज यांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-interesting-record-was-noted-when-dhoni-bowled-against-south-africa-4472139-PHO.html", "date_download": "2022-01-23T21:55:40Z", "digest": "sha1:SDGXQBKM5CV7PK3ZJZX5CXNSA4ERBOVB", "length": 3516, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "interesting record was noted when dhoni bowled against south africa | धोनीने केली गोलंदाजी आणि कसोटी क्रिकेटमध्ये नोंदविल्या गेली एक रोचक घटना - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nधोनीने केली गोलंदाजी आणि कसोटी क्रिकेटमध्ये नोंदविल्या गेली एक रोचक घटना\nजोहान्सबर्गमध्ये दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्या सुरु असलेल्या कसोटीत सध्या आफ्रिकेचे पारडे जड आहे. हा सामना अतिशय रोमांचक स्थितीत आला असून भारतावर पराभवाची नामुष्की ओढावण्याची शक्यता आहे. भारताची दुस-या डावात कोसळलेली फलंदाजी यामागचे प्रमुख कारण आहे. या रोमांचक सामन्यात एक आगळीवेगळी घटनाही नोंदविण्यात आली.\nचौथ्या दिवशी खेळ संपायला आला त्यावेळेस भारताचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने गोलंदाजी केली. विराट कोहलीने यष्टीरक्षण केले. तर तिस-या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक ए. बी. डिव्हीलियर्सनेही गोलंदाजी केली होती. एखाद्या कसोटी सामन्यात दोन्ही संघाच्या यष्टीरक्षकांनी गोलंदाजी करण्याची ही पहिलीच वेळा आहे.\nया सामन्यातील असेच काही रोमांचक क्षण पाहा छायाचित्रांमधून... क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.livemarathi.in/watch-the-aarti-of-king-jotiba-of-deccan-on-20th-october-on-live-marathi/", "date_download": "2022-01-23T20:42:44Z", "digest": "sha1:SOV4VUAIQQ5FQQIGQE7PVF3VRGVBNDAZ", "length": 8929, "nlines": 102, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "दख्खनचा राजा श्री जोतिबाची आजची (२० ऑक्टोबर) आरती पहा ‘लाईव्ह मराठी’वर | Live Marathi", "raw_content": "\nHome News Flash दख्खनचा राजा श्री जोतिबाची आजची (२० ऑक्टोबर) आरती पहा ‘लाईव्ह मराठी’वर\nदख्खनचा राजा श्री जोतिबाची आजची (२० ऑक्टोबर) आरती पहा ‘लाईव्ह मराठी’वर\nसर्व भाविकांना नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा \nदख्खनचा राजा श्री जोतिबाची आजची (२० ऑक्टोबर) आरती पहा ‘लाईव्ह मराठी’वर\nPrevious articleमहेंद्र ज्वेलर्स प्रस्तुत : लाईव्ह मराठी नवदुर्गा महती – भाग ४\nNext articleनवरात्रोत्सवाचा चौथा दिवस : श्री जोतिबाची सोहन कमळ पुष्पातील महापूजा\nअन्यथा गोकुळच्या कारभारासंदर्भात सर्व पुराव्यांसह जनतेसमोर जावं लागेल : शौमिका महाडिक\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार प्रेरणादायी : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर\nबेरकळवाडी गावाला ‘गोकुळ’ च्या संचालकांची भेट…\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार प्रेरणादायी : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर\nकुरुंदवाड (प्रतिनिधी) : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कार्य आणि नेतृत्व शब्दात सामावणे अशक्य आहे. त्यांचे विचार पुढील पिढ्यांना देखील प्रेरणा देत राहतील. सामान्य माणसांच्या प्रश्नांवर प्रत्यक्ष मैदानात झुंजणाऱ्या,सर्वसामान्य माणसांचा ते बुलंद आवाज होते. देशाच्या...\nबेरकळवाडी गावाला ‘गोकुळ’ च्या संचालकांची भेट…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या मार्गदर्शनाखाली करवीर तालुक्यातील बेरकळवाडी गावाला संचालकांनी भेट दिली. या गावात गुजरात व हरियाणा राज्यातून जातिवंत ४८ म्हैशी खरेदी केलेल्या असून त्यांच्या पासून जन्मलेली मादी वासरे,...\nबिटकॉईनमध्ये गुंतवणुकीदाराची २० लाखांची फसवणूक : तिघांवर गुन्हा दाखल\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करायला लावून केदार रानडेसह अन्य दोघांनी २० लाखांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी सुहास नागन्नावार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजरामपुरी पोलीस ठाण्यात केदार रानडेसह अन्य दोघां विरोधात...\nजिल्ह्यात चोवीस तासात ‘७२३’ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात ७२३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात दोघांचा मृत्यू झाला असून ४२२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – ३११, आजरा –...\nशिवसेनेतर्फे मोफत युनिव्हर्सल पासचे वाटप : रविकिरण इंगवले\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कोरोनाचे दोन डोस पूर्ण झालेल्या नागरिकांना विनामूल्य कोरोना डोसचे प्रमाणपत्र (युनिव्हर्सल पास) विना��ूल्य देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. अशी माहिती माजी उपमहापौर रविकिरण इंगवले यांनी...\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘गडहिंग्लज अर्बन’ला भेटला ‘हर्षद मेहता’.. : 13 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली...\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://www.nilkantheshwarsamachar.page/2020/02/no-title-rLCr9P.html", "date_download": "2022-01-23T20:56:59Z", "digest": "sha1:NBDM3A2YA67G2YTYAAYILCKCB2ZBXAES", "length": 7454, "nlines": 27, "source_domain": "www.nilkantheshwarsamachar.page", "title": "<no title>*डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र महाविद्यालयात रक्तदान शिबीर* निलंगा : येथिल महाराष्ट्र महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा महाराष्ट्र शिक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष माननीय डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात ४० जणांनी रक्तदान केले. या शिबिराचे उद्घाटन विजय पाटील निलंगेकर यांच्या हस्ते करण्यात आले. रक्तदान शिबिरासाठी रक्तपेढी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय लातूर येथील रक्तसंक्रमण अधिकारी डॉ विलास भोजने व त्यांच्या टीमचे सहकार्य लाभले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ माधव कोलपुके, उपप्राचार्य डॉ चंद्रकुमार कदम, उपप्राचार्य प्रा प्रशांत गायकवाड, कार्यक्रमाधिकारी डॉ सुभाष बेंजलवार, डॉ विठ्ठल सांडूर, डॉ भास्कर गायकवाड, रासेयो स्वयंसेवकांची मोठ्या संख्येने उपस्थित होते. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी, स्वयंसेवक अवेज पटेल,नासेर देशमुख, सय्यद शाहरुख, कार्तिक वाघमारे,माने अहिल्या, धुमाळ पल्लवी, उमाजी तोरकड, मनोहर एखंडे इत्यादिंनी परिश्रम घेतले.", "raw_content": "\n*डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र महाविद्यालयात रक्तदान शिबीर* निलंगा : येथिल महाराष्ट्र महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री ��था महाराष्ट्र शिक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष माननीय डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात ४० जणांनी रक्तदान केले. या शिबिराचे उद्घाटन विजय पाटील निलंगेकर यांच्या हस्ते करण्यात आले. रक्तदान शिबिरासाठी रक्तपेढी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय लातूर येथील रक्तसंक्रमण अधिकारी डॉ विलास भोजने व त्यांच्या टीमचे सहकार्य लाभले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ माधव कोलपुके, उपप्राचार्य डॉ चंद्रकुमार कदम, उपप्राचार्य प्रा प्रशांत गायकवाड, कार्यक्रमाधिकारी डॉ सुभाष बेंजलवार, डॉ विठ्ठल सांडूर, डॉ भास्कर गायकवाड, रासेयो स्वयंसेवकांची मोठ्या संख्येने उपस्थित होते. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी, स्वयंसेवक अवेज पटेल,नासेर देशमुख, सय्यद शाहरुख, कार्तिक वाघमारे,माने अहिल्या, धुमाळ पल्लवी, उमाजी तोरकड, मनोहर एखंडे इत्यादिंनी परिश्रम घेतले.\nश्री हावगीस्वामी महाविद्यालयातील बारावीच्या निकालाची उज्ज्वल परंपरा कायम.\nJuly 17, 2020 • विक्रम हलकीकर\n*महाराष्ट्र महाविद्यालयात कृषी दिनानिमित्त वृक्षारोपन\nJuly 01, 2021 • विक्रम हलकीकर\nउदगीर शहरामध्ये पर्यावरण,आरोग्य संवर्धन आणि प्रदूषमुक्तीसाठी आयोजित भव्य सायकल रलीमध्ये उदगीरकरांनी सहभागी व्हावे मुख्याधिकारी भारत राठोड\nमतदार यादीतील नाव वगळणे, समाविष्ठ करणे व दुरुस्ती करुन घेण्याचे आवाहन\nबेवारस पडलेल्या इसमाचा जीव वाचविला : माजी नगरसेवक अहमद सरवर यांची तत्परता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.nilkantheshwarsamachar.page/2020/06/f-trHp.html", "date_download": "2022-01-23T21:51:01Z", "digest": "sha1:PZPBU6MRVSZ2ZG2B2PU7HKTN62V36SKK", "length": 5924, "nlines": 33, "source_domain": "www.nilkantheshwarsamachar.page", "title": "ग्रीन आर्मीच्या कामाला पाठबळ देऊ : ना. संजय बनसोडे", "raw_content": "\nग्रीन आर्मीच्या कामाला पाठबळ देऊ : ना. संजय बनसोडे\nJune 06, 2020 • विक्रम हलकीकर\nग्रीन आर्मीच्या कामाला पाठबळ देऊ : ना. संजय बनसोडे\nउदगीर : पर्यावरण संवर्धनासाठी उदगीर शहरात ग्रीन आर्मीच्या माध्यमातून होत असलेले काम गौरवास्पद असून या संस्थेच्या कामाला गती देण्यासाठी आपण पाठबळ उभे करू असे आश्वासन राज्याचे पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली.\nउदगीर येथील देगलूर रोडवरी��� सिंचन विभागात ग्रीन आर्मी या पर्यावरणवादी संस्थेने झाडांचे संगोपन केले असून जागतिक पर्यावरण दिन व वटसावित्री पोर्णिमेनिमित ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते वटवृक्षारोपण करण्यात आले. यावेळी बोलताना ना. बनसोडे यांनी सिंचन विभागच्या जागेत लॉक डाउनच्याही काळात पाणी घालून जगवलेली झाडे पाहून ग्रीन आर्मीच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले. आगामी काळात हा परिसर ऑक्सिजन पार्क म्हणून ओळखला जावा अशी अपेक्षा ही त्यांनी व्यक्त केली.\nयावेळी बस्वराज पाटील नागराळकर, रमेश अंबरखाने, उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, मुख्याधिकारी भारत राठोड, ग्रीन आर्मीच्या अध्यक्षा अरुणा भिकाने व जलसंपदाचे अभियंता दत्तात्रय पुरी यांची प्रमुख उपस्थीती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. अनिल भिकाने, व्ही.एस. कुलकर्णी, विक्रम हलकीकर, ज्ञानोबा कोटलवार,शोभाताई कोटलवार, चंद्रकलाताई बिरादार, इंजि निशांत धवलशंक, विवेक वाघ, शिवकांत निटूरे, गौरव गंडारे यानी पुढाकार घेतला.\nसदरिल उपक्रमात विश्वनाथ मुडपे, देविदासराव नादरगे, डॉ महेश भातांब्रें, डॉ संजिवनी भातांब्रे, डॉ. उदय गुजलवार, सुरेखा गुजलवार, सुरेखा कुलकर्णी, सुवर्णा पटवारी, वर्षा कोटलवार, रूपाली पाटील, अर्चनाताई नळगीरकर, उषाताई तोंडचिरकर, अर्चना पैके आदीसह मोठया संख्येने महिला पुरुष सहभागी झाले.\nयावेळी उपस्थित महिलांनी वडाची पूजा करून वटपौर्णिमा साजरी केली.\nश्री हावगीस्वामी महाविद्यालयातील बारावीच्या निकालाची उज्ज्वल परंपरा कायम.\nJuly 17, 2020 • विक्रम हलकीकर\n*महाराष्ट्र महाविद्यालयात कृषी दिनानिमित्त वृक्षारोपन\nJuly 01, 2021 • विक्रम हलकीकर\nमतदार यादीतील नाव वगळणे, समाविष्ठ करणे व दुरुस्ती करुन घेण्याचे आवाहन\nउदगीर शहरामध्ये पर्यावरण,आरोग्य संवर्धन आणि प्रदूषमुक्तीसाठी आयोजित भव्य सायकल रलीमध्ये उदगीरकरांनी सहभागी व्हावे मुख्याधिकारी भारत राठोड\nबेवारस पडलेल्या इसमाचा जीव वाचविला : माजी नगरसेवक अहमद सरवर यांची तत्परता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tv9marathi.com/latest-news/live-update-breaking-news-maharashtra-news-mumbai-news-pune-news-3-157021.html", "date_download": "2022-01-23T21:12:46Z", "digest": "sha1:DT7YZBQ3BHVWTPRQYS5UQU5KP3NRLOWH", "length": 18228, "nlines": 247, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nLIVE : कल्याण-डोंबिवलीदरम्यान विशेष मेगाब्लॉक, प्रत्येक स्टेशनवर मोठी गर्दी\nदिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, लाईव्ह अपडेट, ब्रेकिंग न्यूज\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\n[svt-event title=”रेल्वेकडून वेळेआधीच काम पूर्ण होण्याची शक्यता” date=”25/12/2019,10:38AM” class=”svt-cd-green” ] कल्याण – ठाकुर्ली विशेष ब्लॉक, पादचारी पुलाचे गर्डर टाकण्यासाठी ब्लॉक, 4 पैकी 2 गर्डर टाकण्याचे काम पूर्ण, रेल्वेकडून वेळेआधीच काम पूर्ण होण्याची शक्यता @Central_Railway [/svt-event]\n[svt-event title=”कल्याण-डोंबिवलीदरम्यान विशेष मेगाब्लॉक, प्रत्येक स्टेशनवर मोठी गर्दी,” date=”25/12/2019,10:29AM” class=”svt-cd-green” ] कल्याण-डोंबिवलीदरम्यान विशेष मेगाब्लॉक, प्रत्येक स्टेशनवर मोठी गर्दी, कल्याण एसटी स्टँडवर लोकांची गर्दी, तासापासून लोक रांगेत उभे @Central_Railway [/svt-event]\nमध्य रेल्वेवर कल्याण-डोंबिवली दरम्यान लोकल वाहतूक 4 तास बंद, प्रवाशांना मोठा मनस्ताप, डोंबिवली स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी @Central_Railway pic.twitter.com/gzxsz6EApd\n[svt-event title=”उद्धव ठाकरे-शरद पवार एकाच मंचावर, अजित पवारही उपस्थित” date=”25/12/2019,10:11AM” class=”svt-cd-green” ] मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार पुण्यात आज एकाच मंचावर, मांजरीच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये सर्वोकृष्ट साखर कारखाना पुरस्कार वितरण सोहळा, कार्यक्रमाला अजित पवार, दिलीप वळसे पाटीलही उपस्थित राहणार आहेत, दौंड शुगरला यंदाचा सर्वोकृष्ट साखर कारखान्याचा पुरस्कार, १०:३० कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे, [/svt-event]\n[svt-event title=”महिला व बालकल्याण मंत्री नितीन राऊत यांची मुख्यमंत्र्यांना चार पत्रं” date=”25/12/2019,10:11AM” class=”svt-cd-green” ] महिला व बालकल्याण मंत्री नितीन राऊत यांचे मुख्यमंत्र्यांना चार पत्रं, राज्यातील समस्यांबाबत वेधले मुख्यमंत्र्यांचं लक्ष, नागपूरसह विदर्भातील विमान प्रवाशांसाठी शिवशाहीप्रमाणे बससेवा सुरु करण्याची मागणी, ऊसतोड महिला कामगारांबाबतंही त्यांनी मुख्यमंत्र्यांना अवगत केलं, शिवाय सफाई कर्मचाऱ्यांच्या मृत्यूबाबत चौकशी करण्याची मागणी [/svt-event]\n[svt-event title=”चंद्रपूर : आश्रमशाळेच्या अधीक्षकाची शाळेच्या आवारात गळफास घेऊन आत्महत्या” date=”25/12/2019,10:11AM” class=”svt-cd-green” ] चंद्रपूर : आश्रमशाळेच्या अधीक्षकाची शाळेच्या आवारात गळफास घेऊन आत्महत्या. जिवती तालुक्यातील पिट्टीगुडा गावातील खेमाजी नाईक आश्रमशाळेतील घटना. सुभाष पवार (४२) असं आत्महत्या करणाऱ्या अधीक्षकाचे नाव, संस्थाचालकांच्या त्रासाला कंटाळ��न आत्महत्या केल्याचा मृताच्या नातेवाईकांचा आरोप. [/svt-event]\n[svt-event title=”कोल्हापूर : मटण दुकानावर छापा, अन्न-औषध विभागाची कारवाई” date=”25/12/2019,10:10AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापूर : मटण दुकानावर छापा, विक्री बंद करण्याची नोटीस देण्याची कोल्हापुरातील पहिली घटना, मटण विक्रीचे निकष न पाळल्याने अन्न-औषध विभागाची कारवाई, विक्रीसाठी असलेले मटण जप्त करून विल्हेवाट लावली. असुविधा आणि कायद्याचे निकष पाळले नसल्याने कारवाई केल्याची माहिती [/svt-event]\n कधी कुठे आणि कोणकोणत्या इयत्तांच्या शाळा सुरु आणि कोणत्या बंद\nमहाराष्ट्र 7 hours ago\nsavitribai phule pune universityची वेबसाईट अवघ्या काही मिनिटांत हॅक\nPakistanच्या Karachiमध्ये आलेलं धुळीचं वादळ महाराष्ट्रात धडकलं \nPimpri Chinchwad crime | मेट्रोमोनिअल साईटवरून ओळख मग लग्नाच्या आणाभाका अन…. बलात्कार करून आरोपी फरार ; नेमकं काय घडलं\nMumbai Rain : अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या, वाहनावरं पांढऱ्या पावडरची चादर, मुंबईकरांची चिंता वाढली\nहवामानातील बदलाचा मुंबईकरांना फटका\nसैफ अली खानच्या मुलासोबत ही कुणाची मुलगी\nरोहित-जुईलीचा साखरपुडा संपन्न, फोटो सोशल मीडियावर व्हायरल \nपाळणा हलला, देसी गर्ल आई झाली\nया अभिनेत्रींचंं झालं होतं ‘कास्टिंग काऊच’\nठसकेबाज उर्फी जावेदचा हटके अंदाज..\nVideo : नाना पटोलेंची मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच बावनकुळेंनी पुतळा जाळला, तर दरेकरांचं जोरदार प्रत्युत्तर\nNana Patole : भिवंडीला पुन्हा काँग्रेसचा गड बनवा आणि स्वबळावर काँग्रेसचा झेंडा फडकवा : नाना पटोले\nउद्धव ठाकरे म्हणाले ‘युतीत 25 वर्षे सडली’; मग 2 वर्षात काय कमावलं\nKalyan : रिंग रोड रस्ता बाधितांचे बीएसयुपी प्रकल्पात पुनर्वसन करणार, खासदार श्रीकांत शिंदे यांची माहिती\nSpecial Report | नागपुरात एमपीएससीचा पेपर फुटला, अभाविपचा दावा; आयोग म्हणते असं काही घडलंच नाही, नेमकं काय\nपाकमधील धुळीच्या वादळाने मुंबईकरांची हुडहुडी, गार वाऱ्यांनी मुंबई गारठली, येत्या 48 तासांत अवकाळीची शक्यता\nSpecial Report : पुतळ्यावरून पुन्हा एकदा ‘एमआयएम’-शिवसेनेत जुंपली; जलील अन् खैरेंमध्ये खडाजंगी\nThane : शाळा, महाविद्यालय, रेल्वे स्थानक बाँबने उडविण्याची धमकी; ठाणे पोलीस शाळेला आला ईमेल\nडिसले गुरुजींच्या पीएचडीचा मार्ग मोकळा; अध्यायन रजेच्या अर्जला अखेर मंजुरी\nबिटींग द रिट्रीट मध्ये 70 वर्षांपासून वाजणाऱ्या ‘त्या’ गाण्य��ची गोष्ट जे यंदा वाजविले जाणार नाही..\nउद्धव ठाकरे म्हणाले ‘युतीत 25 वर्षे सडली’; मग 2 वर्षात काय कमावलं\nपाकमधील धुळीच्या वादळाने मुंबईकरांची हुडहुडी, गार वाऱ्यांनी मुंबई गारठली, येत्या 48 तासांत अवकाळीची शक्यता\nIND vs SA, 3rd ODI, LIVE Cricket Score: द. आफ्रिकेची भारतावर 4 धावांनी मात, सलग तिसऱ्या सामन्यात भारताचा दारुण पराभव\nVideo : नाना पटोलेंची मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच बावनकुळेंनी पुतळा जाळला, तर दरेकरांचं जोरदार प्रत्युत्तर\n‘राज्यात मुघल पुन्हा कबरीतून अवतारले, ज्वलंत हिंदुत्ववादी मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये वीर टिपूची उद्याने’\nबिटींग द रिट्रीट मध्ये 70 वर्षांपासून वाजणाऱ्या ‘त्या’ गाण्याची गोष्ट जे यंदा वाजविले जाणार नाही..\nJanhvi kapoor | Yellow बिकनीत जान्हवी दिसतेय खास, काय आहे यल्लो बिकनीचा राज\nCorona, Omicron Cases Maharashtra LIVE : संसद भवनातील 875 कर्मचारी पॉझिटीव्ह; उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनाही कोरोनाची लागण\nMaharashtra News Live Update : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांशी संवाद\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tv9marathi.com/latest-news/thane-police-arrest-25-tablighi-in-mumbra-who-participate-in-delhi-maekaz-program-210592.html", "date_download": "2022-01-23T22:25:45Z", "digest": "sha1:6AU6GORIZL4QPCTF7JSLMCCMO3DEFDDO", "length": 18250, "nlines": 251, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nमुंब्र्यात तब्लिगींचा क्वारंटाईन कालावधी संपला, कोर्टाकडून जामीन मंजूर\nमरकजप्रकरणी पोलिसांनी मुंब्रा येथून 25 तब्लिगींना (Thane police arrest 25 Tablighi ) ताब्यात घेऊन क्वारंटाईनमध्ये ठेवलं होतं.\nगणेश थोरात, टीव्ही 9 मराठी, ठाणे\nठाणे : मरकजप्रकरणी पोलिसांनी मुंब्रा येथून 25 तब्लिगींना (Thane police arrest 25 Tablighi ) ताब्यात घेऊन क्वारंटाईनमध्ये ठेवलेल्या सर्वांचा आज क्वारंटाईनचा कालावधी संपला. त्यानंतर पोलिसांनी या सर्वांवर कारवाई करत अटक केली. त्यांना आज कोर्टात सादर केलं असता त्यांचा जामीन मंजूर झाला. ठाणे गुन्हे शाखा 1 कडून ही कारवाई करण्यात आली (Thane police arrest 25 Tablighi ).\nमुंब्रा डायघर येथील अटक करण्यात आलेल्या 25 तब्लिगींना गुन्हे शाखेने आज कोर्टात हजर केले असता कोर्टाकडून त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. मरकज येथून आल्यानंतर हे 25 जण मदरसा आणि शाळेत राहिले होते. त्यानंतर त्यांना क्वारंटाईन करण्यात आलं होतं. त्यांचे रिपोट निगेटिव्ह आल्यानंतर आज त्या��ना पोलिसांनी अटक केली होती. यामध्ये काही बांग्लादेश आणि मलेशियाचे नागरिक आहेत.\nमुंब्र्यातील अल नदिउल फला या शाळेच्या चार विश्वास्थावर 8 परकीय नागरिक आणि 2 भारतीय यांची कोणतीही परवानगी न घेता ठेवल्याचा आरोपाखाली तसेच तन्वीय उल उलूल मदर्सच्या विश्वास्थनावरदेखील 13 परकीय नागरीक ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nठाण्याच्या मुब्रा भागातील एका मशिदीमधून 14 बांग्लादेशी आणि 2 आसामी तर दुसऱ्या अन्य एका मशिदीतून 8 मलेशियाच्या नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन 14 दिवसांसाठी क्वारंटाईन केलं होतं. यातील काही जण 10 मार्चला निजामुद्दीन या ठिकावरुन आले होते.\nक्वारंटाईनदरम्यान त्यांची दोन वेळा कोरोना टेस्ट करण्यात आली होती. दोन्ही वेळा टेस्ट निगेटिव्ह आल्या होत्या. या सर्वांचा आज क्वारंटाईनचा कालावधी संपल्यानंतर पोलिसांनी त्यांना कोर्टात हजर केलं. कोर्टाकडून त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. हे सर्व लोक मशिदीमध्ये राहत होते. त्यामुळे त्यांचा संपर्क लोकांशी आला नाही. त्याचबरोबर सुदैवाने मरकज कार्यक्रमाशी त्यांचा काही संबंध नाही. कारण ते 10 मार्चच्या आधी परतले होते, अशी माहिती ठाणे पोलिसांनी दिली आहे.\nमराठवाड्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 62 वर, एकट्या औरंगाबाद शहरात 40 रुग्ण\nगरीब मजुरांच्या खात्यात तातडीने 7500 रुपये भरा, सोनिया गांधींची मागणी\n“घाई नको, भारताने किमान दहा आठवड्यांचा लॉकडाऊन पाळावा”\nबिल गेट्सकडून नरेंद्र मोदींच्या ‘कोरोना’ लढ्याचं कौतुक, ‘आरोग्यसेतू अॅप’चीही स्तुती\nना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग, पुण्यातील उरुळी गावात टँकरभोवती नागरिकांची झुंबड\nअख्खा एसटी डेपो दवाखान्यात बदलला, भोर डेपोत मोफत फ्लू बाह्यरुग्ण दवाखाना सुरु\nबुलडाण्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, 5 वर्षाच्या मुलासह तिघांना डिस्चार्ज\nमहसुलासाठी वाईन शॉप्स सुरु करा, राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र\nशॉर्टसर्किटमुळे बीडमधील शेतकऱ्यांचा ऊस जळून खाक, दहा लाखांचे नुकसान\nलता मंगेशकरांच्या प्रकृतीत सुधारणा, आयसीयूमध्ये उपचार सुरू; लवकर ब-या होण्यासाठी प्रार्थना करा\nहार्सूल कारागृह हादरले | कर्मचाऱ्यांसह कैद्यांना कोरोनाची लागण, सात दिवसात पाच रुग्ण\nताज्या बातम्या 16 hours ago\nChandrapur Thermal Power | चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रावर मोठी कारवाई; राष���ट्रीय हरित लवादाने घेतली तक्रारीची दखल, प्रकरण काय\nअन्य जिल्हे 16 hours ago\nNashik Crime | दोन वेटरमध्ये वाद, नंतर तुंबळ हाणामारी, नाशकात हॉटेलमध्ये एकाचा मृत्यू\nGang rape| विधवा महिलेवरील सामूहिक बलात्काराच्या घटनेने शिरूर हादरले; 6 जणांना अटक\nसैफ अली खानच्या मुलासोबत ही कुणाची मुलगी\nरोहित-जुईलीचा साखरपुडा संपन्न, फोटो सोशल मीडियावर व्हायरल \nपाळणा हलला, देसी गर्ल आई झाली\nया अभिनेत्रींचंं झालं होतं ‘कास्टिंग काऊच’\nठसकेबाज उर्फी जावेदचा हटके अंदाज..\nVideo : नाना पटोलेंची मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच बावनकुळेंनी पुतळा जाळला, तर दरेकरांचं जोरदार प्रत्युत्तर\nNana Patole : भिवंडीला पुन्हा काँग्रेसचा गड बनवा आणि स्वबळावर काँग्रेसचा झेंडा फडकवा : नाना पटोले\nउद्धव ठाकरे म्हणाले ‘युतीत 25 वर्षे सडली’; मग 2 वर्षात काय कमावलं\nKalyan : रिंग रोड रस्ता बाधितांचे बीएसयुपी प्रकल्पात पुनर्वसन करणार, खासदार श्रीकांत शिंदे यांची माहिती\nSpecial Report | नागपुरात एमपीएससीचा पेपर फुटला, अभाविपचा दावा; आयोग म्हणते असं काही घडलंच नाही, नेमकं काय\nपाकमधील धुळीच्या वादळाने मुंबईकरांची हुडहुडी, गार वाऱ्यांनी मुंबई गारठली, येत्या 48 तासांत अवकाळीची शक्यता\nSpecial Report : पुतळ्यावरून पुन्हा एकदा ‘एमआयएम’-शिवसेनेत जुंपली; जलील अन् खैरेंमध्ये खडाजंगी\nThane : शाळा, महाविद्यालय, रेल्वे स्थानक बाँबने उडविण्याची धमकी; ठाणे पोलीस शाळेला आला ईमेल\nडिसले गुरुजींच्या पीएचडीचा मार्ग मोकळा; अध्यायन रजेच्या अर्जला अखेर मंजुरी\nबिटींग द रिट्रीट मध्ये 70 वर्षांपासून वाजणाऱ्या ‘त्या’ गाण्याची गोष्ट जे यंदा वाजविले जाणार नाही..\nउद्धव ठाकरे म्हणाले ‘युतीत 25 वर्षे सडली’; मग 2 वर्षात काय कमावलं\nपाकमधील धुळीच्या वादळाने मुंबईकरांची हुडहुडी, गार वाऱ्यांनी मुंबई गारठली, येत्या 48 तासांत अवकाळीची शक्यता\nIND vs SA, 3rd ODI, LIVE Cricket Score: द. आफ्रिकेची भारतावर 4 धावांनी मात, सलग तिसऱ्या सामन्यात भारताचा दारुण पराभव\nVideo : नाना पटोलेंची मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच बावनकुळेंनी पुतळा जाळला, तर दरेकरांचं जोरदार प्रत्युत्तर\n‘राज्यात मुघल पुन्हा कबरीतून अवतारले, ज्वलंत हिंदुत्ववादी मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये वीर टिपूची उद्याने’\nबिटींग द रिट्रीट मध्ये 70 वर्षांपासून वाजणाऱ्या ‘त्या’ गाण्याची गोष्ट जे यंदा वाजविले जाणार नाही..\nJanhvi kapoor | Yellow बिकनीत जान्हवी दिसतेय खास, काय आहे यल्लो बिकनीचा राज\nCorona, Omicron Cases Maharashtra LIVE : संसद भवनातील 875 कर्मचारी पॉझिटीव्ह; उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनाही कोरोनाची लागण\nMaharashtra News Live Update : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांशी संवाद\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/mumbai/mumbai-traffic-jam-on-first-day-of-unlock-maharashtra-corona-lockdown-mission-begin-again-phase-three-228720.html", "date_download": "2022-01-23T22:34:06Z", "digest": "sha1:LQ5QTAZ3EFKEV7LZEMVC4H3IWH3TZGDF", "length": 20759, "nlines": 266, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nशिथिलता येताच मुंबईकर सुटले, ‘बेस्ट’साठी गर्दी, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक कोंडी\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : राज्य सरकारच्या ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत आजपासून काही प्रमाणात नियम शिथिल करण्यात आले आहेत. तिसऱ्या टप्प्यात अधिक शिथिलता येताच मुंबईकर अक्षरशः सुटले आहेत. अनेक ठिकाणी ‘बेस्ट’ बससाठी गर्दी पाहायला मिळाली, तर वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक कोंडी झाली. मरिन ड्राईव्ह आणि चौपाट्यांवर गर्दीची उदाहरणं ताजी असताना ट्राफिक जामचेही ‘पुनश्च हरि ओम’ झाले. (Mumbai Traffic Jam on First Day of Unlock)\nखासगी कार्यालये 10 टक्के कर्मचाऱ्यांसह सुरु करण्याला तिसऱ्या टप्प्यात परवानगी मिळाली आहे. मुंबई अनलॉक होताच पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात खासगी वाहने रस्त्यावर उतरली. पश्चिम द्रुतगती महामार्गावर चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसल्या. कांदिवली-गोरेगाव भागात पुन्हा पूर्वीप्रमाणे सकाळच्या वेळी वाहतूक कोंडी झाली. अनेक गाड्या एकाच जागेवर बराच वेळ खोळंबून राहिल्या.\nमुंबईत ट्राफिक जामचेही ‘पुनश्च हरि ओम’, कांदिवली-गोरेगाव भागात सकाळच्या वेळी वाहतूक कोंडी, वांद्र्याच्या दिशेने वाहनांच्या रांगा pic.twitter.com/IkwKPiC6RT\nठाण्यातील आनंदनगर मुलुंड टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा लागायला सुरुवात झाली. लोकल सेवा बंद असल्याने चाकरमानी कामावर जाण्यासाठी बेस्ट किंवा स्वतःची चारचाकी आणि दुचाकींचा वापर करत आहे. त्यामुळे साहजिकच काही प्रमाणात गाड्या टोल नाक्यावरून मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी निघाल्या आहेत. ई पास सेवा बंद केल्यामुळे जड अवजड वाहनेही रस्त्यावर येत आहेत.\nडोंबिवलीत लोकल बंद ���णि अतिशय अपुऱ्या बस सेवेमुळे नोकरदार वर्गाचे प्रचंड हाल होत आहेत. आजपासून अनेक सरकारी व खासगी कार्यालयात जाण्यासाठी दिवा शहरातील नागरिकांची बसमधून प्रवास करण्यासाठी रीघ लागली. इंदिरा चौकापासून फडके रोडपर्यंत ही रांग दिसली.\nभाईंदरमध्ये बेस्ट बस पकडण्यासाठी प्रवाशांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. बसमध्ये एका सीटवर एक प्रवासी आणि पाच जणांना उभ्याने प्रवास करुन नेले जात आहे. मात्र रांगांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला.\nअनेकांसाठी प्रवास ही हौस नसून नाईलाज आहे, मात्र शहरात प्रवासासाठी बंधन उरले नसल्याचा गैरफायदा घेत हिंडणारेही अनेक जण आहेत. त्यामुळे अत्यावश्यक सेवेत येणारे कर्मचारी किती आणि फिरण्याची हौस भागवणारे किती, हा प्रश्न पडतो.\nवाचा सविस्तर : मिशन बिगीन अगेन | तिसरा टप्पा सुरु, कोणती बंधने कायम, कोणत्या नियमांना शिथिलता\n1. दहा टक्के किंवा दहा (जे अधिक असेल ते) कर्मचाऱ्यांसह खासगी कार्यालये सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत उघडी राहतील. एमएमआरए (मुंबई महानगर) क्षेत्र, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आणि नागपूर महापालिका हद्दीत सरकारी कार्यालये 15% मनुष्यबळांसह उघडतील. कर्मचारी आणि कंपनी या दोहोंना ‘कोरोना’शी संबंधित सर्व नियम पाळणे बंधनकारक असेल\nनियम इथे वाचा : खिडक्या उघडा, तीन फुटांवर बसा, राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांसाठी गाईडलाईन्स\n2. जिल्ह्यांतर्गत बस आणि एसटी सेवा आजपासून पुन्हा सुरु होणार आहे. बस क्षमतेच्या 50 टक्के प्रवासी प्रवास करु शकतील. म्हणजेच एका सीटवर एकाच प्रवाशाला मुभा असेल.\n1. हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, मॉल, सिनेमागृहे, नाट्यगृह, जिम, स्विमिंग पूल, मनोरंजन पार्क, बार, मोठी सभागृहे उघडण्यास संमती नाही.\n2. केश कर्तनालये, सलून, ब्यूटी पार्लर बंद राहणार आहेत.\n3. शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक, प्रशिक्षण संस्था, कोचिंग क्लास अद्याप उघडणार नाहीत.\n4. केंद्राने मान्यता दिली असली तरी राज्यात धार्मिक स्थळे उघडण्यास राज्य सरकारने परवानगी दिलेली नाही.\n5. आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास, मेट्रो सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे.\n6. रात्री 9 ते पहाटे 5 वाजेपर्यंत संचारबंदी कायम\nPakistanच्या Karachiमध्ये आलेलं धुळीचं वादळ महाराष्ट्रात धडकलं \nMumbai Rain : अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या, वाहनावरं पांढऱ्या पावड��ची चादर, मुंबईकरांची चिंता वाढली\nहवामानातील बदलाचा मुंबईकरांना फटका\nशॉर्टसर्किटमुळे बीडमधील शेतकऱ्यांचा ऊस जळून खाक, दहा लाखांचे नुकसान\nKirit Somaiya Vs Shiv Sena : लाखोंचा घोटाळा करणं हाच माफिया सेनेचा धंदा, सोमैयांचा शिवसेनेवर आरोप\nलता मंगेशकरांच्या प्रकृतीत सुधारणा, आयसीयूमध्ये उपचार सुरू; लवकर ब-या होण्यासाठी प्रार्थना करा\nरोहित-जुईलीचा साखरपुडा संपन्न, फोटो सोशल मीडियावर व्हायरल \nया अभिनेत्रींचंं झालं होतं ‘कास्टिंग काऊच’\nठसकेबाज उर्फी जावेदचा हटके अंदाज..\nअभिनेता टायगर श्रॉफचे 8 पॅक Abs असलेले खास फोटोज…\nमलायका अरोराचं ग्लॅमरस फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल…\nVideo : नाना पटोलेंची मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच बावनकुळेंनी पुतळा जाळला, तर दरेकरांचं जोरदार प्रत्युत्तर\nNana Patole : भिवंडीला पुन्हा काँग्रेसचा गड बनवा आणि स्वबळावर काँग्रेसचा झेंडा फडकवा : नाना पटोले\nउद्धव ठाकरे म्हणाले ‘युतीत 25 वर्षे सडली’; मग 2 वर्षात काय कमावलं\nKalyan : रिंग रोड रस्ता बाधितांचे बीएसयुपी प्रकल्पात पुनर्वसन करणार, खासदार श्रीकांत शिंदे यांची माहिती\nSpecial Report | नागपुरात एमपीएससीचा पेपर फुटला, अभाविपचा दावा; आयोग म्हणते असं काही घडलंच नाही, नेमकं काय\nपाकमधील धुळीच्या वादळाने मुंबईकरांची हुडहुडी, गार वाऱ्यांनी मुंबई गारठली, येत्या 48 तासांत अवकाळीची शक्यता\nSpecial Report : पुतळ्यावरून पुन्हा एकदा ‘एमआयएम’-शिवसेनेत जुंपली; जलील अन् खैरेंमध्ये खडाजंगी\nThane : शाळा, महाविद्यालय, रेल्वे स्थानक बाँबने उडविण्याची धमकी; ठाणे पोलीस शाळेला आला ईमेल\nडिसले गुरुजींच्या पीएचडीचा मार्ग मोकळा; अध्यायन रजेच्या अर्जला अखेर मंजुरी\nबिटींग द रिट्रीट मध्ये 70 वर्षांपासून वाजणाऱ्या ‘त्या’ गाण्याची गोष्ट जे यंदा वाजविले जाणार नाही..\nउद्धव ठाकरे म्हणाले ‘युतीत 25 वर्षे सडली’; मग 2 वर्षात काय कमावलं\nपाकमधील धुळीच्या वादळाने मुंबईकरांची हुडहुडी, गार वाऱ्यांनी मुंबई गारठली, येत्या 48 तासांत अवकाळीची शक्यता\nIND vs SA, 3rd ODI, LIVE Cricket Score: द. आफ्रिकेची भारतावर 4 धावांनी मात, सलग तिसऱ्या सामन्यात भारताचा दारुण पराभव\nVideo : नाना पटोलेंची मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच बावनकुळेंनी पुतळा जाळला, तर दरेकरांचं जोरदार प्रत्युत्तर\n‘राज्यात मुघल पुन्हा कबरीतून अवतारले, ज्वलंत हिंदुत्ववादी मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये वीर टिपूची उद्याने’\nबिटींग द रिट्रीट मध्ये 70 वर्षांपासून वाजणाऱ्या ‘त्या’ गाण्याची गोष्ट जे यंदा वाजविले जाणार नाही..\nJanhvi kapoor | Yellow बिकनीत जान्हवी दिसतेय खास, काय आहे यल्लो बिकनीचा राज\nCorona, Omicron Cases Maharashtra LIVE : संसद भवनातील 875 कर्मचारी पॉझिटीव्ह; उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनाही कोरोनाची लागण\nMaharashtra News Live Update : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांशी संवाद\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "http://www.rashtrasahyadri.com/2021/11/blog-post_65.html", "date_download": "2022-01-23T21:05:41Z", "digest": "sha1:E4IBSMSUHTFK4JXLSSFMTZAVVCVO4AKJ", "length": 9160, "nlines": 90, "source_domain": "www.rashtrasahyadri.com", "title": "एक गोष्ट मान्य केली, आणखीही करतील... - rashtrasahyadri", "raw_content": "\nHome / Maharashtra / एक गोष्ट मान्य केली, आणखीही करतील...\nएक गोष्ट मान्य केली, आणखीही करतील...\nभाजपचे मोहीत कंबोज यांचे मलिक यांना प्रत्युत्तर\nआर्यन खान ड्रग्ज प्रकरणाचा मुळ सुत्रधार हा सुनिल पाटील हाच असून तो राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याचे मी कालच जाहिर केले. तसेच सुनिल पाटील आणि मलिक यांच्या संबधाबाबत मी बोललो होतो. त्यातील त्यांनी सुनिल पाटील याचा फोन आल्याची गोष्ट मान्य केली. आता थोडे थांबा बाकिचेही ते मान्य करतील असा उपरोधिक टोला भाजपा नेते मोहित कंबोज यांनी नवाब मलिक यांना लगावला आहे , ललित हॉटेलमध्ये सुनिल पाटील यांना भेटायला कोण जात होतं असा सवालही त्यांनी नवाब मलिक यांना केला.\nदिवाळीनंतर बॉम्ब फोडणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली होती. त्यानुसार त्यांनी आर्यन खान प्रकरणात मोहित कंबोज हाच मुख्य कटाचा सुत्राचा सुत्रधार असल्याचा आरोप केला. त्यानंतर मोहित कंबोज यांनी पत्रकार परिषद घेत मलिक यांच्या आरोपांना उत्तर दिले.\nत्यावेळी बोलताना मोहित कंबोज म्हणाले की, मागील अनेक दिवसांपासून मलिक हे सुनिल पाटील यांच्या निमित्ताने अनेक गोष्टी लपवित होते. तसेच खरी स्टोरीही लपवित होते. मात्र आता त्यांनी सुनिल पाटील याचा फोन आल्याचे मान्य केले. त्यावरून ते आणखी अनेक गोष्टी मान्य करतील.\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या मुलाचे ड्रग्ज पेडलरबरोबर संबध असल्याचा गंभीर आरोप करत मलिक यांना खोटे आरोप करायची सवय लागली आ��े. त्यामुळे ते सतत खोटे आरोप करत असल्याचा पलटवारही त्यांनी यावेळी केला.\nमाझा आणि ललित हॉटेलचा कोणताही संबध नाही. माझी या सरकारला विनंती आहे की, मागील पाच वर्षात ललित हॉटेल किंवा त्याच्या दोन किलोमीटरच्या परिसरात मी गेलोय का याचा तपास करावा आणि त्यासाठी तेथील हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज जाहीर करावे अशी मागणी करत त्यांनी ललित हॉटेलचे नाव घेतले असल्याने आता त्या फुटेजचे टेम्परिंग केले जावू शकते अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.\nतसेच काशिफ खानने अस्लम शेख यांना पार्टीसाठी आमंत्रण दिले होते तर अस्लम शेख आणि काशिफ खान यांचे काय संबध आहेत याची माहिती उघड झाली पाहिजे अशी मागणी करत कोण कोणाची ओळख असल्याशिवाय कोणाला जबरदस्ती करत नसल्याचे सांगत त्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली.\nमी ११०० कोटी रूपयांचा घोटाळा केला असे म्हणत असतील तर त्यांनी ते जाहीर करावं असे आव्हान मलिक यांना देत ते पुढे म्हणाले, मी निवडणूक लढविली त्यावेळी सादर केलेल्या प्रतिज्ञा पत्रात साडेतीनशे कोटी रूपयांची संपत्ती असल्याचे जाहीर केलेले आहे. वरळीतील हॉटेलशी माझा काहीही संबध नाही. मी वर्षाला ५ कोटी रूपयांचा टॅक्स भरतो मी व्यापारी माणूस असून मी काहीच लवपित नसल्याचे स्पष्ट केले.\nसुनिल पाटील, विजय पगारे यांच्याशी चर्चा झाल्याचे त्यांनी मान्य केलंय. सुनिल पाटीलच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसने हे षडयंत्र आखले असून आता त्यांचे षडयंत्र उघड होत असल्यानेच ते नवनवे खोटे आरोप घेवून पुढे येत असल्याचा पलटवारही त्यांनी मलिक यांच्यावर करत त्यांनी ३५०० कोटी रूपयांची मालमत्ता कशी जमा केली याची माहिती द्यावी असेही आव्हानही त्यांनी दिले.\nदर्शनासाठी भाविकांच्या संख्येची मर्यादा वाढवावी : आ. राजळे\nBreaking News : सिव्हिल हॉस्पिटलच्या आयसीयू कक्षाला भीषण आग... 25 रुग्ण होरपळले..\nदडपशाही विरुद्धच्या संघर्षात मी तुमच्या बरोबर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://agrostar.in/article/%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AC-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%A1-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A8/61a615fefd99f9db45714110?language=mr", "date_download": "2022-01-23T22:14:23Z", "digest": "sha1:ZLE2757JFHWKQJBS7V54LGP3C66P6N2H", "length": 4129, "nlines": 62, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - डाळिंब पिकातील मावा कीड व्यवस्थापन! - अॅग्रोस्टार", "raw_content": "\nअॅग्रोस्टार अटी व नियम\nअॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.\nडाळिंब पिकातील मावा कीड व्यवस्थापन\n➡️डाळिंब पिकात बहार धरल्यानंतर झाडाला ज्यावेळी नवीन पालवी फुटण्यास सुरुवात होते. त्यावेळी कोवळ्या शेंड्यावर आणि फुलांवर मावा किडीचा प्रादुर्भाव आढळून येतो. ➡️यामुळे झाडाचे शेंडे चिकट होऊन वेडीवाकडी होतात आणि शेंड्याची वाढ खुंटते. ➡️चिकटपणामुळे पानांवर काळ्या रंगाची बुरशीची वाढ होते. यावर उपाय म्हणून पिकात थायोमिथॉक्साम 25% घटक असलेले क्रुझर कीटकनाशक @ 0.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारावे. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfileuserId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.\nडाळिंबपीक व्यवस्थापनपीक संरक्षणअॅग्री डॉक्टर सल्लाशोषक कीटककृषी ज्ञान\nडाळींब आंबे बहारातील फुलकळी निघण्यासाठी उपाययोजना\nअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.\nडाळिंब पिकातील 'फुलकिडीं'चे करा नियंत्रण\nअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.\nडाळिंब फळबाग अनुदान योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/113711/murder-story-of-joshi-abhyankar/", "date_download": "2022-01-23T21:41:08Z", "digest": "sha1:RQUVWHFHAT5JPY2IXRC3SMQ54YP5KTI7", "length": 14531, "nlines": 82, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " ' महाराष्ट्राला हादरवून सोडणारा हा खटला आजही अनेकांची झोप उडवतो!", "raw_content": "\nमहाराष्ट्राला हादरवून सोडणारा हा खटला आजही अनेकांची झोप उडवतो\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nव्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल\nस्टिफन किंग या जगप्रसिद्ध लेखकाचे एक वाक्य खूप लोकप्रिय आहे, “Murder is like potato chips, you cannot stop with just one\nखरंच काय भीषण सत्य सांगू पाहतो आहे हा, कारण आजवर जे जे म्हणून “serial killer” झालेत त्यांची मानसिक स्थिती याहून वेगळी नक्कीच नाही.\nआमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :\nकाय गम्मत आहे पहा, मर्डर मिस्ट्री हा विषय चित्रपट, नाटक, किंवा वेब सीरिज यामध्ये एक महत्वाचा भाग बनला आहे. बघायला म्हणून ठीक आहे.\nपण अशा घटनांना जी लोकं बळी पडतात, ज्यांच्याबरोबर प्रत्यक्ष ती घटना घडते ती त्यांना कित्येक पटीने उद्धवस्त करत असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही. अनेक देशांमध्ये अशा अनेक घटना घडतात, गुन्हेगारांना शिक्षाही होते, पण तरीही अशा घटना घडतच राहतात, कारण काहीही असो.\nहे ही वाचा – भारतातील या ८ सर्वात भयंकर सिरीयल किलर्सच्या सत्यकथा तुमची झोप उडवतील\nअसाच एक भयंकर गुन्हा आपल्या महाराष्ट्रात घडला होता १९७० च्या दशकात, होय हाच तो “जोशी-अभ्यंकर खून खटला” ज्याने सगळ्यांचीच झोप उडवली होती, तेव्हाच कशाला आताही जर कोणी त्याचा नाव काढलं तरी अंगावर काटा येतो.\nहा खटला इतका गाजला कि त्याच्यावर मराठीत एक चित्रपटसुद्धा बनला होता, “माफीचा साक्षीदार” ज्यात नाना पाटेकर ह्यांनी महत्त्वाची भूमिका केली होती. शिवाय अनुराग कश्यपचा थिएटरमध्ये रिलीज न होऊ शकलेला ‘पांच’ हा सिनेमासुद्धा याच घटनेवर आधारित होता\nअसो, तर सांगायचे असे की, राजेंद्र जक्कल, दिलीप सुतार, शांताराम जगताप, मुनव्वर शाह आणि सुहास चांडक यांनीच हे निर्घृण १० हत्याकांड घडवून आणले होते, यातील सुहास चांडक हा माफीचा साक्षीदार झाला.\nहे सगळे तरुण अभिनव कला महाविद्यालयातले कमर्शियल आर्ट्सचे विद्यार्थी यावर कुणाचाच विश्वासही बसणार नाही. विद्यार्थ्यांच्या हातून इतका गंभीर गुन्हा घडू शकतो याची आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही\n३१ ऑक्टोबर १९७६ रोजी पुण्यातील विजया नगर परिसरात राहणारे अच्युत जोशी आणि त्यांची पत्नी उषा यांचा त्यांनी राहत्या घरात खून केला होता व त्यानंतर १ डिसेंबर १९७६ रोजी काशिनाथशास्त्री अभ्यंकर, त्यांची पत्नी इंदिराबाई, त्यांचा नातू धनंजय, नात जाई, व घरी काम करणाऱ्या सखुबाई वाघ यांचा निर्घृण खून केला.\nदोन्ही वेळेस खुनाची “मोडस ऑपेरांडी” ज्याला म्हणतात ती काहीशी सारखीच होती, दोन्ही वेळा नायलॉनची दोरी वापरण्यात आली होती व घरभर अत्तराचा मारा केला गेला ज्यामुळे श्वान पथकाला त्यांचा मग लागू नये.\nदोन्ही वेळा रोख रक्कम व दागिन्यांची चोरी करण्यात आली.\nया तरुणांनी हे कृत्य का बरं केलं असावं त्यांना यांचा बदल घ्यायचा होता म्हंटलं तर दूर दूर पर्यंत काही संबंधही नव्हता, जूने वैर वैगरे तर काहीच शक्यता नाही, मग काय कारण\nकारण एकच दारूची नशा आणि मोटरसायकलची आवड पूर्ण करण्यासाठी. वा रे वा , काय पण कारण आहे, पण म्हणतात ना “addiction is a serious disease, not only for you , but for society also” हेच खरं\nपण मग इतक्या भयानक गुन्ह्यांचा छडा कसा लागला असेल हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्याच मनात निर्माण होतोच, तर त्याची गोष्ट सुद्धा थोडी गंभीर आहे\nया सगळ्यांचा अजून एक मित्र होता “अनिल गोखले” नावाचा, ज्याला काहीतरी कुणकुण लागली होती, म्हणून परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून ह्यांनी त्याचाही खून केला व मृतदेह येरवाडा नदीच्या पात्रात टाकून दिला.\nपण इथेच ते सगळे फसले, जोशींच्या खून प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आला आहे याची ते पोलिसांकडे वारंवर चौकशी करत असत, त्याचवेळी पोलिसांना संशय आला आणि मग काय महाराष्ट्रालाच नव्हें तर देशाला हादरवून टाकणाऱ्या या घटनेचे धागेदोरे उघडकीस आले.\nजवळपास ६ वर्षे हा खटला चालला आणि न्यायाधीश वा.ना.बापट ह्यांनी त्यांना फाशीची शिक्षा सुनावली, दिनांक २५ ऑक्टोबर १९८३ रोजी त्यांना फाशी देण्यात आली\nया गोष्टीला बरीच वर्षे झाली पण या घटनेचे घाव अजूनही भरलेले नाहीत तोच डिसेंबर २०१२ मधल्या निर्भया हत्याकांडाने त्यावरची जणू खपलीच काढली.\nस्री मुक्तीच्या घोषणा देणाऱ्या आपल्या या देशात “निर्भया” नावाच्या मुलीवर बस मध्ये फक्त बलात्कार नव्हे तर त्याहीपेक्षा भयंकर असे काही घडले कि ज्याने पुन्हा सारा देश हादरला\nखरंच जोशी-अभ्यंकर काय किंवा निर्भया काय, किंवा आणखीन कोणती घटना काय, दोष कोणाचा समाज व्यवस्थेचा, माणसातील दुर्गुणांचा, किंवा परिस्थितीचा, कोणीच नक्की काहीच सांगू शकत नाही\nपण अशा घटना पुढे मात्र कोणाबरोबरही घडू नयेत एवढीच इश्वरचरणी मनापासून प्रार्थना. जाता जाता एवढंच म्हणावसं वाटतं ” इतनी शक्ती हमे देना दाता, मनका विश्वास कमजोर हो ना”\nहे ही वाचा – आपल्यातला सामान्य माणूसही बनू शकतो सिरियल किलर ही आहेत संभाव्य सिरीयल किलरची लक्षणं\nआमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :\nव्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल\nशेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप\nआता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \n← मराठ्यांनी पानिपत गमावले पण शत्रूलाही लाजवेल असे शौर्य गाजवले\nपरिस्थिती घटस्फोटापर्यंत का जाते संसारात या १० गोष्टींची काळजी घ्यायला हवी संसारात या १० गोष्टींची काळजी घ्यायला हवी\nपठ्ठ्याने बसवलाय घरात सीसीटीव्ही… तोही चक्क चिमण्यांसाठी\n“शोले”बद्दल खूप चर्चा होते: पण शोलेच्या या पडद्यामागील गोष्टी ठाउक आहेत का\nफुटबॉलच्या या ‘देवाची’ बार्सिलोनाने किंमत १६ अब्ज करून ठेवलीये\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.newsdanka.com/politics/bungalows-of-ministers-named-after-forts/43329/", "date_download": "2022-01-23T22:31:25Z", "digest": "sha1:2V7J6OPS3ASJMAGRBB3GKRVCGQS57D2R", "length": 10771, "nlines": 158, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Bungalows Of Ministers Named After Forts", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरराजकारणमंत्री हाकणार 'किल्ल्यांवरून' कारभार\nमंत्री हाकणार ‘किल्ल्यांवरून’ कारभार\nवानखेडे ड्रग्जवाल्यांवर कारवाई केलीत, आता भोगा…\nज्ञानदेव आणि अज्ञान देव….\nराज्यातील संघर्ष नाट्याचा तिसरा अंक\nजावेद अख्तर, तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाही\nराज्यातील दुकानांच्या नावाच्या पाट्या या मराठीत हव्या असा निर्णय नुकताच मंत्रिमंडळात घेण्यात आला. त्यापाठोपाठ आता मंत्र्यांच्या बंगल्याची नावे बदलण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. त्यानुसार आता मंत्र्यांच्या बंगल्यांना गड किल्ल्यांची नावे देण्यात येणार आहेत.\nराज्याच्या सार्वजनिक आणि बांधकाम विभागाने काढलेल्या एका परिपत्रकानुसार आता मंत्रालयासमोरील मंत्र्यांच्या शासकीय बंगल्यांच्या नावांना गड किल्ल्यांची नावे देण्यात येत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या २० कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांच्या बंगल्यांना आता गडकिल्ल्यांचे नाव देणारा आदेश जारी करण्यात आला आहे.\n…आणि तिने बसचे स्टेअरिंग हाती घेत वाचवले प्रवाशांचे प्राण\nअभिनेता किरण माने यांना मालिकेतून काढल्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी आक्रमक\nनागपूरच्या २० वर्षीय मालविकाने सायनाला केले पराभूत\nबिकानेर एक्स्प्रेसचे चार डबे घसरले; तीन जण दगावले\nराज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानाला गड किल्ल्यांची नावे देण्याची मागणी केली होती. ही मागणी राज्य सरकारपुढे विच���राधीन होती. त्यानुसार सार्वजनिक आणि बांधकाम विभागाने मंत्र्यांच्या आणि राज्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानांना गड किल्ल्यांची नावे देण्याचा निर्णय घेतला. त्याबाबतचे पत्रकही जारी करण्यात आले आहे. उदय सामंत यांनी ट्विट करत या निर्णयाबद्दल माहिती दिली आहे.\nकोणत्या मंत्र्यांच्या बंगल्याला कोणत्या किल्ल्याचे नाव\nअ 3 – शिवगड – जितेंद्र आव्हाड\nअ 4 – राजगड – दादा भुसे\nअ 5 – प्रतापगड -के.सी. पाडवी\nअ 6 – रायगड – आदित्य ठाकरे\nअ 9 – लोहगड –\nबी 1 – सिंहगड – विजय वड्डेटीवार\nबी 2 – रत्नसिंधू – उदय सामंत\nबी 3 – जंजिरा – अमित देशमुख\nबी 4 – पावनगड – वर्षा गायकवाड\nबी 5 – विजयदुर्ग – हसन मुश्रीफ\nबी 6 – सिद्धगड – यशोमती ठाकूर\nबी 7 – पन्हाळगड – सुनील केदार\nक 1 – सुवर्णगड – गुलाबराव पाटील\nक 2 – ब्रह्मगिरी – संदीपान भुमरे\nक 3 – पुरंदर\nक 4 – शिवालय\nक 5 – अजिंक्यतारा – अनिल परब\nक 6 – प्रचितगड – बाळासाहेब पाटील\nक 7 – जयगड\nक 8 – विशाळगड\nपूर्वीचा लेख…आणि तिने बसचे स्टेअरिंग हाती घेत वाचवले प्रवाशांचे प्राण\nआणि मागील लेखजवानांनी अशी साजरी केली लोहरी\nमुंबईच्या गाड्यांवर का पसरली पांढरी चादर\n…हे आहे नेताजींच्या पुतळ्याचे महत्त्व\n‘मी स्वातंत्र्याची भीक स्वीकारणार नाही, स्वातंत्र्य मिळवणार असे म्हणणाऱ्या नेताजींना नमन’\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nमुंबईच्या गाड्यांवर का पसरली पांढरी चादर\n…हे आहे नेताजींच्या पुतळ्याचे महत्त्व\n‘मी स्वातंत्र्याची भीक स्वीकारणार नाही, स्वातंत्र्य मिळवणार असे म्हणणाऱ्या नेताजींना नमन’\nनिवडणूक मतचाचण्यांनी फोडला समाजवादी पक्षाला घाम\n‘बेबी’ चित्रपटातील एंजल आता ओळखताच येणार नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.rashtrasahyadri.com/2021/12/blog-post_128.html", "date_download": "2022-01-23T21:53:10Z", "digest": "sha1:FIWCUICSXUZ3O4TVIVBN6XN7MQK3HRXA", "length": 4742, "nlines": 85, "source_domain": "www.rashtrasahyadri.com", "title": "श्रीगोंद्याच्या माजी नगराध्यक्ष श्यामला ताडे यांची आत्महत्या - rashtrasahyadri", "raw_content": "\nHome / Unlabelled / श्रीगोंद्याच्या माजी नगराध्यक्ष श्यामला ताडे यांची आत्महत्या\nश्रीगोंद्याच्या माजी नगराध्यक्ष श्यामला ताडे यांची आत्महत्या\nनगर : श्रीगोंदा प्रतिनिधी -\nश्रीगोंदा शहराचे नगराध्यक्ष पद भूषविलेल्या श्यामला मनोज ताडे (वय वर्ष ४०) यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.\nगळ्याभोवती साडी गुंडाळलेला वर फॅनला लटकलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळला आहे. दिनांक २० डिसेंबर रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. किरण दगडू ताडे (वय वर्ष ४३) यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनला या घटनेबाबत माहिती दिली आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार श्यामला ताडे या श्रीगोंदा नगरपालिकेमध्ये अडीच वर्ष नगराध्यक्ष पदावर कार्यरत होत्या. अनुसूचित जाती प्रवर्गातून आरक्षित जागेवर त्या निवडून आल्या होत्या.\nसदरील घटना धनश्री अपार्टमेंट श्रीगोंदा येथे त्यांच्या राहत्या घरात घडली आहे. पोलीस कर्मचारी विकास वैराळ यांनी या घटनेनंतर अकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पोलीस कर्मचारी खारतोडे हे तपासी अधिकारी आहेत. पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी घटनास्थळी भेट दिली असून, पुढील तपास चालू आहे.\nश्रीगोंद्याच्या माजी नगराध्यक्ष श्यामला ताडे यांची आत्महत्या Reviewed by Rashtra Sahyadri on December 20, 2021 Rating: 5\nदर्शनासाठी भाविकांच्या संख्येची मर्यादा वाढवावी : आ. राजळे\nBreaking News : सिव्हिल हॉस्पिटलच्या आयसीयू कक्षाला भीषण आग... 25 रुग्ण होरपळले..\nदडपशाही विरुद्धच्या संघर्षात मी तुमच्या बरोबर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://marathiparenting.firstcry.com/articles/mulansathi-swatantra-dinachya-bhashana-chya-tayari-sathi-kahi-tips-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B8/", "date_download": "2022-01-23T21:34:54Z", "digest": "sha1:EIP7PGM75RQPJCQFJFUVFP4HLYVWEIJR", "length": 41442, "nlines": 237, "source_domain": "marathiparenting.firstcry.com", "title": "तुमच्या मुलांसाठी भारतीय स्वातंत्र्यदिनाचे (१५ ऑगस्ट) भाषण कसे तयार कराल? | Independence Day (15th August) 2021 - Tips to Deliver Best Speech for Kids in Marathi", "raw_content": "\nदर महिन्याला होणारा बाळाचा विकास\nमोठी मुले (५-८ वर्षे)\nटॉईज, बुक्स अँड स्कुल\nबर्थ डे अँड गिफ्ट्स\nदर महिन्याला होणारा बाळाचा विकास\nमोठी मुले (५-८ वर्षे)\nटॉयज़, बुक्स एंड स्कूल\nबेबी गियर एंड नर्सरी\nHome मोठी मुले (५-८ वर्षे) शिक्षण मुलांसाठी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणाच्��ा तयारीसाठी काही टिप्स\nमुलांसाठी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणाच्या तयारीसाठी काही टिप्स\nस्वातंत्र्यदिनाचे भाषण कसे तयार करावे\nआपल्या मुलाला स्वातंत्र्यदिनाचे भाषण तयार करण्यासाठी टिप्स\nस्वातंत्र्यासाठीचा संघर्ष आणि ब्रिटिशांविरुद्ध दिलेला लढा ह्याविषयी मुलांना माहिती होण्यासाठी, काही शाळा, स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने, विशेष प्रयत्न करतात. एक राष्ट्र म्हणून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भारताला मोठे अडथळे आणि आव्हाने पार करावी लागली. पूर्वीच्या पिढ्यांचे बलिदान आणि दुःख, हे स्वतंत्र भारतात जन्माला आलेल्यांना समजणे कठीण आहे. वसाहतवादाचे धडे विसरले जाऊ नयेत आणि स्वातंत्र्याचे मूल्य पुढच्या पिढ्यांनी जपले पाहिजे असा पालक, शिक्षक आणि वयोवृद्ध लोकांचा विश्वास आहे. मुलांनी फक्त आपल्या स्वातंत्र्य चळवळीबद्दलच शिकले पाहिजे असे नाही तर त्यांच्या समवयस्कांमध्ये देखील त्याचे महत्त्व सांगितले पाहिजे.\nअनेक शाळा विद्यार्थ्यांना या विशेष दिवशी भाषण तयार करण्यास सांगतात. या लेखात, आपण स्वातंत्र्य दिनासाठी योग्य भाषण तयार करण्याच्या सर्व पैलूंवर विचार करणार आहोत. ह्या लेखामध्ये सर्व आवश्यक बाबींचा समावेश आहे आणि मुलांना स्वातंत्र्यदिनाचे भाषण तयार करण्यासाठी मौल्यवान टिप्स मिळतील.\nस्वातंत्र्यदिनाचे भाषण कसे तयार करावे\nएक उत्तम भाषण लिहिणे आणि त्याही पेक्षा ते सादर करणे ही खूप मोठी गोष्ट आहे. आपल्या मुलाला स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी द्यायचे भाषण तयार करण्यासाठी इथे काही टिप्स दिलेल्या आहेत.\n१. इतिहास जाणून घ्या\nभारताचा स्वातंत्र्यलढा इतर राष्ट्रांच्या स्वातंत्र्यलढ्याच्या तुलनेत अद्वितीय आहे. भारताचा स्वातंत्र्यलढा केवळ राजकीय नव्हता तर त्याला वैचारिक आणि अध्यात्मिक पैलू होते. उदाहरणार्थ, महात्मा गांधींजींनी सुरू केलेले अहिंसा तत्त्वज्ञान. मुलांना १५ ऑगस्टचे भाषण तयार करण्यास मदत करण्यापूर्वी त्यांना स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहास, त्याच्या चाचण्या, क्लेश, दुःख आणि बलिदान माहित असणे आणि त्यांनी तो समजून घेणे आवश्यक आहे.\n२. मुलाला तथ्ये माहिती करून घेण्यासाठी मदत करा\nज्या क्रांतिकारकांनी स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतला त्यांनी एका महान राष्ट्राची स्वप्ने पाहिली, त्यामध्ये नागरिकांना मू���्यांसह समान अधिकारांची हमी मिळण्याचा समावेश होता. यापैकी बहुतेक कल्पना ह्या आधुनिक पाश्चात्य लोकशाही मूल्यांवर आधारित होत्या. पाश्चिमात्य राष्ट्रांकडे कारभाराचे आधुनिक लोकशाही स्वरूप होते. ह्या लोकशाहीच्या कारभाराने त्यांच्या नागरिकांना भरपूर स्वातंत्र्य दिले आणि त्यांना मूलभूत अधिकाराची हमी दिली. सर्वसमावेशक कारभाराविषयी बोलणाऱ्या ह्याच राष्ट्रांनी इतर राष्ट्रांच्या लोकांना उपनिवेशित आणि वश केले. आपल्या स्वातंत्र्य लढ्यातील मूळ संस्थापकांपैकी काहींनी स्वतः त्या राष्ट्रांमध्ये शिक्षण घेतले आणि वास्तव्य केले व त्यांनी भारतातील लोकांसाठी सुद्धा ही मागणी केली. तुमच्या मुलाला अशा आदर्शांची ओळख असली पाहिजे. तसेच त्याला राष्ट्रगीताचा अर्थ, राष्ट्रध्वजाचे रंग आणि राष्ट्रीय चिन्ह इत्यादी सर्वांविषयी मूलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे. ह्या सर्व गोष्टी तुमच्या मुलास माहिती असल्यास त्याच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणामध्ये भावना आणि माहिती हे दोन्ही एकाचवेळी असेल आणि त्यामुळे त्याचे भाषण अधिक सुंदर होईल.\nकाही शब्दांचा सारांश म्हणजे कोट. अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी प्रेरणादायी भाषणे लिहिली आहेत आणि त्या मुळे एका महान राष्ट्राच्या स्वप्नाला मूर्त रूप दिले गेले आहे. या भाषणांमधून कोट्स घेतल्यास तुमच्या मुलाचे भाषण चांगले होण्यास मदत होऊ शकते. भाषणात ह्या कोट्सचा फक्त समावेश करू नये परंतु ह्या कोट्सचा संदर्भ आणि अर्थ मुलांनी संपूर्णपणे समजून घेतला पाहिजे आणि स्पष्ट केला पाहिजे. उदाहरणार्थ, अब्राहम लिंकन म्हणाले की “ ऍज आय वूड नॉट बी अ स्लेव्ह, सो आय वूड नॉट बी अ मास्टर” थिस इस माय आयडिया ऑफ डेमोक्रसी“. ह्या कोट मध्ये स्पष्टपणे त्यांच्या लोकशाहीची कल्पना आणि पाश्चिमात्य शैलीच्या लोकशाहीची आकांक्षा स्पष्ट होते. लोकशाहीचे नेमके हेच स्वरूप भारताच्या राज्यघटनेतही अंतर्भूत आहे.\nआजच्या भारत देशाविषयी वेगवेगळी मते व्यक्त केली जातात. काही लोक भारताला आधुनिक लोकशाही अवलंबणारा देश असल्याचा अभिमान बाळगतात, तर काही भ्रष्टाचारामुळे निराश होऊन, ब्रिटिश राजवटी अधिक चांगली असल्याचे मत व्यक्त करतात. सरकारविषयी वेगवेगळी मते आणि टीका ऐकल्या जाऊन त्या खऱ्या लोकशाहीत स्वीकारल्या जातात हे तुमच्या मुलाला समजणे महत्वाचे आहे. देशातील लोकांना स्वयंनिर्णयांचा अधिकार का असावा आणि लोकांमधून प्रशासनासाठी निवडलेला प्रतिनिधींचा संघ का असावा हे देखील तुमच्या मुलाला माहिती असले पाहिजे. परदेशी शक्तीला शेवटी त्याच्या स्वतःच्या राष्ट्राच्या हितासाठी स्वारस्य असेल. म्हणूनच, लोकांनी, लोकांसाठी आणि लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींकडून राज्य चालवणे खूप महत्वाचे आहे.\nजर आपल्या स्वातंत्र्यसैनिकांना स्वदेशाभिमान नसता तर कदाचित आपल्याला स्वातंत्र्य कधीच मिळाले नसते. देशभक्ती म्हणजे आपली मातृभूमी, तेथील लोक आणि संस्कृती ह्यांच्याविषयी वाटणारी आसक्ती होय. देशभक्तीशिवाय तयार केलेले भाषण राष्ट्र आणि त्याच्या लोकांसाठी भावनिक आसक्तीच्या दृष्टीने जास्त प्रेरणा देणार नाही. देशभक्तीचा अर्थ असा नाही की समाजातील वाईट गोष्टी आंधळेपणाने स्वीकारल्या जाव्यात तर देशभक्ती म्हणजे फक्त राष्ट्रावर प्रेम करणे आणि राष्ट्राची मूल्ये अखेरीस प्रबळ होतील यावर विश्वास असणे होय. तुमचे मूल देशभक्त असले पाहिजे आणि राष्ट्राच्या मूल्यांवर त्याचा विश्वास असणे गरजेचे आहे.\nउत्तम भाषण देण्यासाठी अनेकदा चांगला सराव खूप आवश्यक असतो. आपल्या मुलाला भाषण लक्षात ठेवण्यास प्रवृत्त करा, कारण कागदावरून वाचण्यापेक्षा लक्षात ठेऊन बोलणे चांगले. भाषण करताना आपल्या मुलाला ताठ उभे राहण्यास सांगा तसेच संयम राखून भावना व्यक्त करण्यास आणि स्पष्ट शब्दात बोलायला सांगा. भाषण करताना मुलाने प्रेक्षकांकडे थेट डोळ्यात पहिले पाहिजे आणि त्यांच्याकडून नजर चुकवता कामा नये. भाषणाच्या दिवसापर्यंत अनेक सराव सत्रांची आवश्यकता असू शकते.\n७. भाषणाचा आशय महत्वाचा आहे\nभाषण लिहिताना त्यामध्ये विषयाची मांडणी योग्य प्रकारे होणे महत्वाचे तर आहेच परंतु त्यासोबतच त्या लिखाणामध्ये प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची क्षमता देखील हवी आणि ते श्रोत्यांशी संबंधित असावे. एखाद्या सैनिकासाठी तयार केलेले स्वातंत्र्यदिनाचे भाषण शालेय विद्यार्थ्यांसाठी लिहिलेल्या भाषणापेक्षा भिन्न असेल. लक्षात ठेवा की हे भाषण प्रेक्षकांसाठी लिहिले गेले आहे आणि ह्या प्रेक्षकांमध्ये शिक्षक आणि सहकारी विद्यार्थी समाविष्ट आहेत. हे विद्यार्थी नजीकच्या भविष्यात लवकरच प्रौढ होणार आहेत. ह्या विद्यार्थ्यांनी स्वतंत्र राष्ट्राचे महत्त्व समजून घेणे आवश्यक आहे. तसेच त्यांनी त्यांचे राष्ट्रासाठी योगदान समजून घेणे आवश्यक आहे. तुमच्या मुलाच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणाचे लिखाण वरील गोष्टी विचारात घेऊन केले पाहिजे.\n८. आशय प्रवाह आणि वेळ\nशाळेमध्ये स्वातंत्र्यदिनाच्या भाषणासाठी एक निश्चित वेळ असेल. खूप छोटे भाषण असल्यास त्यातून स्वातंत्र्यदिनाचे महत्व नीट सांगितले जाणार नाही. दुसरीकडे, खूप मोठे भाषण असल्यास ते एकसूरी आणि कंटाळवाणे होईल. भाषणाचा आशय हा स्पष्टपणे प्रारंभ, मध्य भाग आणि निष्कर्ष ह्यामध्ये विभागला गेलेला असावा. एकदा तुम्ही उपशीर्षकांची यादी तयार केली की, प्रत्येक उप–शीर्षकासाठी बोलण्याची वेळ लक्षात ठेवून प्रत्येक उप–शीर्षकासाठी लिहायला सुरुवात करा. प्रत्येक उपशीर्षकासाठी वेळेची मर्यादा ठरवून घ्या आणि भाषण थांबवतानाची वाक्ये बोलण्यासाठी काही क्षण ठेवा.\nभाषणाच्या सुरुवातीला शिक्षक, सहकारी विद्यार्थी आणि सन्मानित पाहुण्यांना संबोधित केले पाहिजे आणि स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व आणि या दिवशी एकत्र येण्याचे कारण स्पष्ट केले पाहिजे. स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व सांगताना १९४७ मध्ये त्याचे महत्त्व आणि आजची प्रासंगिकता ह्याचा संदर्भ दिला पाहिजे. देशाच्या बदलत्या प्राधान्यक्रमाबद्दल थोडक्यात सांगितले पाहिजे, कारण १९४७ मध्ये प्राधान्यक्रम वेगळा होता आणि आता वेगळा आहे.\n१०. क्रांतिकारकांची स्वप्ने आणि आकांक्षा\nदेशाच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतलेल्या क्रांतिकारानी एका महान देशाचे स्वप्न पहिले होते आणि त्यांनी लोकांच्या कौशल्यांवर, आकांक्षांवर आणि सामूहिक क्षमतेवर विश्वास ठेवला. स्वतंत्र भारतामध्ये त्यांनी जपलेल्या आदर्शांनुसार जगण्याची आकांक्षा बाळगून आपण क्रांतिकारकांच्या स्मृतीचे कौतुक केले पाहिजे. ते आदर्श म्हणजे सहिष्णुता, लोकशाही, समानता, सर्वसमावेशकता आणि विविधतेमध्ये एकता इत्यादी होत.\n११. शहीद आणि बलिदानाची गाथा\nमानवजातीच्या सर्व महान संघर्षांप्रमाणे, भारताचा स्वातंत्र्य लढासुद्धा दुःख, महान धैर्य, धडाडीचे नेते आणि लढायांच्या कथांनी परिपूर्ण आहे. स्वातंत्र्याच्या खडतर प्रवासामध्ये देशाच्या महान नेत्यांनी केलेले निर्भय नेतृत्व आणि निःस्वार्थ बलिदानाचा उल्लेख केला पाहिजे.\nस्व���तंत्र्यपूर्व भारतातील महान नेत्यांमुळे, लोकांना गौरवशाली राष्ट्राचे स्वप्न पाहता आले. १८५७ मध्ये मंगल पांडे यांनी सुरू केलेल्या विद्रोहापासून ते भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू ह्यांच्या सारख्या सर्व महान नेत्यांच्या बलिदानाचा उल्लेख करा. सुभाषचंद्र बोस, सरदार पटेल, खान अब्दुल गफ्फार खान ह्यांच्यासारख्या नेत्यांनी दाखवलेले धैर्य आणि लवचिकता ह्याचाही भाषणामध्ये उल्लेख करा.\nजालियनवाला बाग हत्याकांड, १८५७ चा उठाव, बंगालची फाळणी यासारख्या दुःखद घटना भारतीय जनतेचे डोळे उघडवणाऱ्या होत्या. आणि त्यामुळे ब्रिटिश साम्राज्याचे क्रूर स्वरूप आणि स्वशासनाची गरज लोकांच्या लक्षात आली. भारत छोडो आणि असहकार चळवळींनी ब्रिटिशाना भारत सोडून जाण्यास भाग पाडले. ह्याचा सुद्धा भाषणामध्ये तपशीलवार उल्लेख केला पाहिजे.\nतुमच्या भाषणात आधुनिक भारताला सामोरे जाताना कुठले अडथळे पार करावे लागले तसेच भारताचा समृद्ध वारसा आणि स्वातंत्र्य संग्रामातून घेतलेले धडे ह्यांचा थोडक्यात समावेश केला पाहिजे. स्वातंत्र्यानंतर देशाने केलेल्या कामगिरीवरही भर दिला पाहिजे. जेव्हा ब्रिटिशांनी शेवटी भारत सोडला तेव्हा ते त्यांच्या पूर्वीच्या वसाहतीच्या अस्तित्वाबद्दल खूप साशंक होते. भारताच्या कर्तृत्वामुळे पश्चिमेकडील देश गोंधळात पडले. स्वातंत्र्याच्या पन्नास वर्षात , भारतामध्ये केवळ एक कार्यक्षम लोकशाही तर होतीच परंतु एक अतिशय सक्रिय आणि यशस्वी अणुशक्तीही होती. जगातील फक्त काही राष्ट्रांनी ह्याची बरोबरी केली आहे.\n१५. शेवट आणि निष्कर्ष\nशेवटच्या निवेदनात आदर्श नागरिक बनण्याची आणि आपल्या संविधानात नमूद केलेल्या आदर्शांनुसार जगण्याची वचनबद्धता समाविष्ट असणे आवश्यक आहे. स्वातंत्र्य, लोकशाही यासंदर्भात काही राष्ट्रीय किंवा परदेशी महान नेत्याचे प्रसिद्ध आणि प्रेरणादायी कोट्स भाषणाच्या शेवटी वापरता येऊ शकतात.\nआपल्या मुलाला स्वातंत्र्यदिनाचे भाषण तयार करण्यासाठी टिप्स\nतुमच्या मुलाला उत्तम भाषण देण्यासाठी सराव करण्यास मदत करा आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी खालील टिप्स वापरा. ह्या टिप्सची त्याला नक्कीच मदत होईल.\n१. भाषण लक्षात ठेवणे\nआपल्या मुलाला भाषण लक्षात ठेवण्यासाठी प्रवृत्त करा आणि अनेक वेळा त्याचा सराव करा. जर तुमचे मूल कागदावर लिहून दिलेले भाषण न वाचता आत्मविश्वासाने भाषण देऊ शकले तर त्याचा आत्मविश्वास दिसून येईल. तसेच, त्याच्या स्टेजवरील भीतीवर मात करण्यासाठी त्याला काही तंत्रे शिकवा, उदा: दूरच्या वस्तूंकडे बघणे इत्यादी.\nआपल्या अनेक नेत्यांची आणि स्वातंत्र्यसैनिकांची कपड्यांची विशिष्ट अशी निवड होती. काहींनी अतिशय सभ्य कपडे घातले, तर काहींची वेगळी शैली होती. आपल्या भूतकाळातील महान नेत्यांची आठवण होईल अशा पद्धतीने आपल्या मुलाची वेशभूषा करा.\nस्वातंत्र्य दिन हा भारतासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण दिवस आहे. जर तुमच्या मुलाला या दिवशी भाषण देण्यासाठी निवडले गेले असेल तर ती खूप अभिमानाची गोष्ट आहे. या दिवसासाठी योग्य भाषण तयार करण्यासाठी वरील सूचनांचे कृपया अनुसरण करा.\nतुमच्या मुलांसाठी भारतीय स्वातंत्र्यदिनाविषयी मनोरंजक माहिती\nमुलांसाठी १० सुप्रसिद्ध भारतीय देशभक्तीपर गीते (रचनेसह)\nतुमच्या मुलांसाठी भारतीय स्वातंत्र्यदिनाविषयी मनोरंजक माहिती\nतुमच्या बाळाचे कान कसे स्वच्छ कराल\nतुमच्या मुलांसाठी भारतीय स्वातंत्र्यदिनाविषयी मनोरंजक माहिती\nमुलांसाठी सामान्यज्ञानावर आधारित सोपी प्रश्नोत्तरे\nमुलांसाठी नवरात्र आणि दसरा ह्या सणांची माहिती\nमुलांसाठी १० सुप्रसिद्ध भारतीय देशभक्तीपर गीते (रचनेसह)\nतुमच्या मुलांना प्रजासत्ताक दिनाविषयी माहिती द्या\nमुलांसाठी दिवाळी ह्या विषयावर निबंध - लिहिण्यासाठी टिप्स आणि नमुने\nमुलांसाठी \"रक्षाबंधन\" ह्या विषयावर निबंध\nघरी शिकताना: लॉकडाऊन दरम्यान तुमच्या मुलांना शिकवण्यासाठी तज्ञांच्या टिप्स\nआपण होळीचा सण का साजरा करतो हे तुमच्या मुलांना कसे सांगाल\nमुलांसाठी १० सुप्रसिद्ध भारतीय देशभक्तीपर गीते (रचनेसह)\nघरी शिकताना: लॉकडाऊन दरम्यान तुमच्या मुलांना शिकवण्यासाठी तज्ञांच्या टिप्स\nमुलांसाठी दिवाळी ह्या विषयावर निबंध - लिहिण्यासाठी टिप्स आणि नमुने\nतुमच्या मुलांना प्रजासत्ताक दिनाविषयी माहिती द्या\nपालकांना माहिती असाव्यात अशा शासनाच्या शालेय शिक्षण योजना\nलहान मुलांसाठी महात्मा गांधींजींची माहिती\nआपण होळीचा सण का साजरा करतो हे तुमच्या मुलांना कसे सांगाल\nमुलांसाठी सर्वात लोकप्रिय १० मराठी देशभक्तीपर गीते\nमुलांसाठी प्रजासत्ताकदिनाचे भाषण तयार करण्यासाठी टिप्स\nदर महिन्या��ा होणारा बाळाचा विकास\nतुमचे ३१ आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी\nIn this Article३१ आठवड्यांच्या बाळाचा विकास३१ आठवड्यांच्या बाळाचे विकासाचे टप्पे बाळाचा आहार बाळाची झोप३१ आठवड्यांच्या बाळाची काळजी घेण्यासाठी टिप्स चाचण्या आणि लसीकरणखेळ आणि क्रियाकलापडॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा पालक म्हणून, तुमचं बाळ मोठे होताना पाहण्याइतके सुंदर काहीही नाही. नवजात बाळापासून ३१ आठवड्यांच्या मुलापर्यंत, प्रत्येक वाढीचा टप्पा महत्त्वपूर्ण असतो. वाढीचा प्रत्येक टप्पा, बाळाचे रांगणे आणि हसणे ह्या […]\nएसआयडीएस (SIDS) आणि बाळाला झोपवताना घ्यावयाची काळजी\nबाळांना होणारा ‘एक्झिमा’ – कारणे, लक्षणे आणि उपचार\nमुलांसाठी प्रजासत्ताकदिनाचे भाषण तयार करण्यासाठी टिप्स\nजुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – ३२ वा आठवडा\nरक्षाबंधन मेसेजेस, कोट्स आणि शुभेच्छासंदेश\nमंजिरी एन्डाईत - August 20, 2021\nबाळांसाठी स्ट्रॉबेरी – आरोग्यविषयक फायदे आणि धोके\nमुलांसाठी आंबे – आरोग्यविषयक फायदे आणि चवदार पाककृती\nचाळीशीत गर्भवती होताना तुम्हाला माहित असाव्यात अशा गोष्टी\nबाळासाठी भाज्यांच्या सर्वोत्तम ५ प्युरी\nह्या संकेतस्थळावरील माहिती ही ढोबळ स्वरूपाची आहे आणि फक्त शिक्षित करण्याच्या हेतूने ती उपलब्ध आहे. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ किंवा संबंधित आरोग्य सेवा प्रदाता ह्यांच्या सल्ल्याला ती पर्यायी ठरू शकत नाही. आपणास स्वतःच्या अथवा आपल्या बाळाच्या किंवा मुलाच्या आरोग्यविषयक शंका असतील तर कृपया आपल्या वैद्यांशी संपर्क साधावा. आपण हे लक्षात घ्यावे की ह्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या संवाद प्रक्रियेला मर्यादा आहेत. तुम्हाला लागणारी मदत किंवा मिळणारा प्रतिसाद हा फक्त लेखकाकडून दिला जातो. पेरेंटिंग.फर्स्टक्राय.कॉम कुठल्याही चुका, वगळलेली माहिती किंवा कुठलेही चुकीचे भाष्य ह्यांची जबाबदारी घेत नाही. हे संकेतस्थळ वापरताना तुम्हाला सर्व अटी व शर्ती बंधनकारक आहेत असे निर्देशीत करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtralokmanch.com/2021/04/20/launch-of-the-book-how-india-votes-and-what-it-means-by-indian-election-analyst-pradip-gupta/", "date_download": "2022-01-23T21:10:44Z", "digest": "sha1:T74YQEG2MUH6GXDPZ7CYHZKRYRXI5OEW", "length": 12054, "nlines": 100, "source_domain": "maharashtralokmanch.com", "title": "निवडणूक विश्लेषक प्रदीप गुप्ता यांचे ‘हाउ इंडिया व्होट्स : अँड व्हॉट इ�� मीन्स’ पुस्तक लाँच - Maharashtra Lokmanch", "raw_content": "\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने भव्य रोजगार मेळावा संपन्न\nअनुप जलोटा, राहुल देशपांडे यांच्या गायनाने १५ व्या वसंतोत्सवाचा समारोप\nबाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त येरवडा गावात शिवसेना शाखा वार्ता फलकाचे उद्घाटन\nबाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेनेतर्फे पोलिसांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप\nनाना पटोलेंचे वक्तव्य दारुड्या गावगुंडासारखे – चंद्रकांत पाटील\nनिवडणूक विश्लेषक प्रदीप गुप्ता यांचे ‘हाउ इंडिया व्होट्स : अँड व्हॉट इट मीन्स’ पुस्तक लाँच\nमुंबई, दि . 20 – भारतातीलआघाडीचे मतदान व निवडणुका विश्लेषक आणि अक्सिस माय इंडियाचे सीएमडी प्रदीप गुप्ता यांनी ‘हाउ इंडिया व्होट्स : अँड व्हॉट इट मीन्स’ या आपल्या नव्या पुस्तकाच्या लाँचची घोषणा केली आहे. या पुस्तकात भारतीय निवडणुकांचे स्वरुप आणि भारतीय कशाप्रकारे व का त्यांचे राजकीय नेते निवडतात याचा उलगडा करण्यात आला आहे. प्रत्यक्षात घेतलेल्या मुलाखती आणि विश्लेषणातून त्यामागचे सत्य मांडण्यात आले आहे.\nजॉगरनॉट यांनी प्रकाशित केलेल्या गुप्ता यांच्या या दुसऱ्या पुस्तकात निवडणुकांमधील टोकाची मते आणि जीडीपीचा होणारा परिणाम, भारतीय राजकारणावरील स्मार्ट फोन्सच्या परिणामाची भूमिका, काही राज्यांत स्त्री मतदारांच्या लक्षणीय भूमिकेला असलेले महत्त्व आणि इतर महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आले आहेत.\nहे पुस्तक विचार करायला लावणारे, आनंद देणारे, शिक्षित करणारे असून त्यात निवडणुकांच्या निकालांचे सखोल आकलन, मतदारांच्या भावना आणि जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीतील आव्हाने यांचे इत्थंभूत विश्लेषण मांडल्याबद्दल राजकीय, शैक्षणिक आणि मीडिया अशा विविध वर्तुळांतून त्याची प्रशंसा केली जात आहे.\nया लाँचविषयी अक्सिस माय मीडियाचे सीएमडी श्री. प्रदीप गुप्ता म्हणाले, ‘कित्येकदा भारतीय निवडणुकांचे विविध आयाम पूर्णपणे समजून घेतले जात नाहीत. भारत तसेच परदेशातील बहुतेक निरीक्षक भारतातील निवडणुका जगातील इतर कोणत्याही प्रदेशापेक्षा जास्त गुंतागुंतीची असल्याचे कौतुक करतात, मात्र बऱ्याचदा अनुभवी तज्ज्ञांनाही ही गुंतागुंत पूर्णपणे समजून घेता येत नाही. या पुस्तकात भारतीय निवडणुकांचे सखोल विश्लेषण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात ��ला असून त्यासाठी जनतेची विचारसरणी तसेच देशाच्या कानाकोपऱ्यातील एक्झिट पोल्स जाणून घेण्यात आले आहेत. यामधे सामान्य माणसाचे राजकीय, आर्थिक तंत्रज्ञानविषक आणि सामाजिक पैलू मांडण्यात आले आहेत व या घटकांचा मतदानाशी संबंधित त्यांच्या मानसिकतेवर कसा परिणाम होतो हे अधोरेखित करण्यात आले आहे. मला आशा आहे, की हे पुस्तक वाचकांना आपल्या देशातील निवडणुकांच्या विविध पैलूंची अंतर्गत माहिती व ज्ञान देईल.’\n2014 पासून गुप्ता आणि अक्सिस माय मीडिया हे एक्झिट पोल विश्लेषणातील मापदंड समजले जातात. त्यांचे हे पुस्तक मतदाराची मानसिकता समजून घेण्याच्या त्यांच्या सुफल प्रयत्नांचे प्रतिबिंब आहे. ही मानसिकता समजून घेण्यासाठी त्यांच्या प्रसिद्ध निवडणूक अंदाज मॉडेलचा वापर करण्यात आला आहे. हे मॉडेल नुकतेच प्रतिष्ठित हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या अभ्यासक्रमात केस- स्टडी म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे. ही केस स्टडी एचबीएसच्या निवडणुकांवर आधारित वर्गातील अभ्यासक्रमाचा भाग आहे. त्यात वैविध्यपूर्ण, वेगवेगळे भौगोलिक प्रदेश असलेल्या, सहा राष्ट्रांशी सामायिक सीमा असणारा, प्रचंड मोठी ग्रामीण लोकसंख्या असलेल्या, 23 भाषा बोलणाऱ्या देशातील जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीतील निवडणुकांचा यशस्वी अंदाज लावण्याशी संबंधित गुंतागुंत अधोरेखित करण्यात आली आहे.\n← कोरोना – राज्यात मंगळवारी ६२ हजार ९७ नवीन रुग्ण; ५१९ जणांचा मृत्यू\nराज्यात कोरोना सदृश्य परिस्थितीत सर्व औषधे ‘टॕक्स फ्री’ करा – संभाजी ब्रिगेड →\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने भव्य रोजगार मेळावा संपन्न\nअनुप जलोटा, राहुल देशपांडे यांच्या गायनाने १५ व्या वसंतोत्सवाचा समारोप\nबाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त येरवडा गावात शिवसेना शाखा वार्ता फलकाचे उद्घाटन\nबाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेनेतर्फे पोलिसांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप\nनाना पटोलेंचे वक्तव्य दारुड्या गावगुंडासारखे – चंद्रकांत पाटील\nAFC Women’s Asia Cup – चीनचा इराणविरुद्ध दणकेबाज विजय\nपुणेकरांना किंचित दिलासा – रविवारी 6 हजार 299 नवीन कोरोना रुग्ण\nपद्मविभूषण पं बिरजू महाराज यांना नंदकिशोर कल्चरल सोसायटी द्वारे भावपूर्ण श्रद्धांजली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtralokmanch.com/2021/12/03/punes-radhika-rane-bhosle-runner-up-in-miss-america-usa-competition/", "date_download": "2022-01-23T21:48:17Z", "digest": "sha1:OJPB7HSYSPD22MQXYIRORQR74QLXDU45", "length": 11089, "nlines": 99, "source_domain": "maharashtralokmanch.com", "title": "राधिका राणे - भोसले ठरल्या अमेरिकेतील प्रतिष्ठेच्या मिसेस आशिया युएसए स्पर्धेच्या उपविजेता - Maharashtra Lokmanch", "raw_content": "\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने भव्य रोजगार मेळावा संपन्न\nअनुप जलोटा, राहुल देशपांडे यांच्या गायनाने १५ व्या वसंतोत्सवाचा समारोप\nबाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त येरवडा गावात शिवसेना शाखा वार्ता फलकाचे उद्घाटन\nबाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेनेतर्फे पोलिसांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप\nनाना पटोलेंचे वक्तव्य दारुड्या गावगुंडासारखे – चंद्रकांत पाटील\nराधिका राणे – भोसले ठरल्या अमेरिकेतील प्रतिष्ठेच्या मिसेस आशिया युएसए स्पर्धेच्या उपविजेता\nपुणे : राधिका राणे- भोसले यांनी अमेरिकेतील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणा-या मिसेस आशिया युएसए स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकाविला आहे. अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे नुकत्याच पार पडलेल्या मिसेस आशिया या स्पर्धेत त्यांनी केलेल्या झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्यावरील प्रेरित पेहरावाला उपस्थितांची विशेष पसंती मिळाली.\nव्हर्जेलिया प्रोडकशन्स यांच्या वतीने अमेरिकेत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणा-या मिसेस आशिया स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. खास विवाहित महिलांसाठी असलेल्या या स्पर्धेत सौंदर्य स्पर्धा, सामाजिक सेवा, वेशभूषा, नृत्य आणि गाऊन स्पर्धा अशा विविध विभागात गुण मिळवीत विजेता ठरविला जातो. यावर्षीच्या अंतिम फेरीसाठी आशिया खंडातील विविध देशांमधून तब्बल ४८ स्पर्धकांची निवड करण्यात आली होती. यामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणा-या राधिका यांनी दुसरा क्रमांक पटकाविला आहे.\nराधिका राणे- भोसले यांनी अभियांत्रिकी विषयातील पदवी शिक्षणानंतर बिझिनेस अॅडमिनिस्ट्रेशन या विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली असून अमेरिकेतील एसजीएस टेलिकॉम या तंत्रज्ञानाशी संबंधित स्टार्ट अपमध्ये उपाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. २०१५ साली फेसबुकमध्ये वरिष्ठ सुरक्षा अभियंते म्हणून कार्यरत असलेल्या पुण्यातील अमर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांना तीन वर्षांचे मुल असून आपल्या करिअर सोबतच अमेरिकेतील अनेक महत्त्वाच्या ब्रॅण्डसाठी त्या मॉडेलिंग करतात. त्यांचे सासू सास��े शिरीष व शर्मिला भोसले, आई वडील राजन व रश्मी राणे, इतर कुटुंबीय, अमेरिकेतील सनीवेल शहराचे महापौर लॅरी क्लायन यांचे विशेष सहकार्य राधिका यांना मिळाले. राधिका यांना दिलेल्या शुभेच्छांबद्दल खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांचेही त्यांनी विशेष आभार मानले.\nया स्पर्धेतील यशाबद्दल आणि पोषाखाबद्दल बोलताना राधिका राणे भोसले म्हणाल्या की, स्पर्धेअंतर्गत असलेल्या वेशभूषा विभागातील सहभागामध्ये मी समृद्ध भारतीय संस्कृतीची ओळख दाखविण्याच्या दृष्टीने झाशीची राणी लक्ष्मीबाई यांपासून प्रेरित होत पेहराव केला होता. यामध्ये चिलखत, शस्त्रे परिधान केलेली युद्धा आणि महाराष्ट्राच्या पारंपारिक राजेशाही दागिन्यांसह असलेली राजकन्या यांचा मिलाफ मी साधला होता. भारतीय स्त्रीचे सौंदर्य व आत्मसन्मान जपणारे मजबूत, अढळ व्यक्तीमत्त्व साकारण्याचा माझा हा एक प्रयत्न होता. भारतीय महिलांची सर्व आघाड्यांवर प्राणप्रणाने लढणारे व्यक्तीमत्त्व दर्शन मला करायचे होते. कुटुंब आणि करिअर अशा आघाड्यांवर लढणा-या प्रत्येक भारतीय स्त्रीच्या लढाऊपणासाठी मी हा सन्मान समर्पित करू इच्छिते.\n← ‘किल्ले राजगड उत्सवात’ ३५५ वा आग्य्राहून सुटका स्मृतिदिन होणार साजरा\nआज मुंबईसह मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता →\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने भव्य रोजगार मेळावा संपन्न\nअनुप जलोटा, राहुल देशपांडे यांच्या गायनाने १५ व्या वसंतोत्सवाचा समारोप\nबाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त येरवडा गावात शिवसेना शाखा वार्ता फलकाचे उद्घाटन\nबाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेनेतर्फे पोलिसांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप\nनाना पटोलेंचे वक्तव्य दारुड्या गावगुंडासारखे – चंद्रकांत पाटील\nAFC Women’s Asia Cup – चीनचा इराणविरुद्ध दणकेबाज विजय\nपुणेकरांना किंचित दिलासा – रविवारी 6 हजार 299 नवीन कोरोना रुग्ण\nपद्मविभूषण पं बिरजू महाराज यांना नंदकिशोर कल्चरल सोसायटी द्वारे भावपूर्ण श्रद्धांजली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lifehackermarathi.com/cds-bipin-rawat-biography-marathi/", "date_download": "2022-01-23T22:13:54Z", "digest": "sha1:LHBYTVJY5LPTFN2FCM3GPWQ3BCW7XLC7", "length": 10091, "nlines": 111, "source_domain": "www.lifehackermarathi.com", "title": "CDS Bipin Rawat Biography Marathi | सीडीएस बिपिन रावत जीवानप्रवास - Lifehacker Marathi", "raw_content": "\nCDS Bipin Rawat Biography Marathi | सीडीएस बिपिन रावत जीवा���प्रवास\nबिपिन रावत यांचे चरित्र\nकोण होते बिपीन रावत\nबिपिन रावत भारतीय सैन्यात दाखल झाले\nआंतरराष्ट्रीय स्तरावर लष्करी सेवा दिली\nसैन्यात अनेक पुरस्कार मिळाले\nबिपिन रावत हे देशातील पहिले CDS अधिकारी ठरले\nबिपीन रावत यांचे विचार\nकालपर्यंत लोक बिपिन रावत यांना 27 वे लष्करप्रमुख म्हणून ओळखत होते, पण आता ते या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांना याहूनही मोठे पद भूषवावे लागले आहे आणि हे भारतीय इतिहासात प्रथमच घडत आहे. बिपिन रावत हे देशातील पहिले CDS अधिकारी म्हणजेच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बनले आहेत. आजपर्यंत हे पद कुणाला मिळालेले नाही.सीडीएसचे काम लष्कर, हवाई दल आणि नौदल यांच्यात समन्वय साधणे आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर ते संरक्षण मंत्र्यांच्या प्रमुख सल्लागारांपैकी असतील आणि ते तिन्ही लष्करांना सूचना देतील, जरी त्यांचे काम कोणत्याही लष्करी कार्यात हस्तक्षेप करणे नाही. हे केवळ तिन्ही सैन्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी काम करेल. आज आम्ही या लेखात बिपिन रावत यांच्या आयुष्याबद्दल सांगणार आहोत.\nबिपिन रावत यांचे चरित्र\nजन्म तरिक 16 मार्च 1958 – 8 डिसेंबर 2021\nदेशातील पहिले CDS अधिकारी\nप्रादेशिक राजपूत (हिंदू धर्म)\nकोण होते बिपीन रावत\nबिपिन रावत यांचा जन्म 16 मार्च 1958 रोजी डेहराडून येथे झाला. बिपिन रावत यांचे वडील एलएस रावत हे देखील लष्करात होते आणि ते लेफ्टनंट जनरल एलएस रावत म्हणून ओळखले जात होते. त्यांचे बालपण सैनिकांमध्ये गेले आणि त्यांचे प्रारंभिक शिक्षण सेंट एडवर्ड स्कूल, शिमला येथे झाले.त्यानंतर त्यांनी इंडियन मिलिटरी अकादमीत प्रवेश घेतला आणि डेहराडूनला गेले. येथील त्याची कामगिरी पाहून त्याला पहिले सन्मानपत्र मिळाले ज्याला SWORD OF HONOUR ने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर त्यांनी अमेरिकेत शिक्षण घेण्याचे ठरवले आणि ते अमेरिकेला गेले, तेथे त्यांनी सर्व्हिस स्टाफ कॉलेजमध्ये पदवी प्राप्त केली. सोबतच त्यांनी हायकमांडचा कोर्सही केला.\nबिपिन रावत भारतीय सैन्यात दाखल झाले\nसैन्यात कधी सामील झाले\nपहली जोइनिंग गोरखा बटालियन 5\nआंतरराष्ट्रीय स्तरावर लष्करी सेवा दिली\n7000 लोकांचे जीव वाचले\nनेपाल, भूटान, कजाकिस्तान इत्यादि\nसैन्यात अनेक पुरस्कार मिळाले\nYudh seva medal युद्ध सेना मैडल\nलष्कर प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला\nबिपिन रावत हे देशातील पहिले CDS अधिकार��� ठरले\n1 जानेवारी 2020 रोजी पदभार स्वीकारला\nबिपिन रावत यांनी 31 डिसेंबर 2019 रोजी लष्करप्रमुख पदाचा राजीनामा दिला आणि देशातील पहिले CDS अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. भारतीय सीडीएस अधिकारी बनलेली ही पहिली व्यक्ती आहे. सीडीएस म्हणजेच संरक्षण कर्मचारी हा अधिकारी असतो जो लष्कर, हवाई दल आणि नौदल यांच्यातील समन्वयासाठी काम करतो आणि संरक्षण मंत्री आणि गृहमंत्र्यांचा मुख्य सल्लागार असतो.\nबिपीन रावत यांचे विचार\nपद कोणतेही असो, ते योग्य प्रकारे पार पाडण्यासाठी टीमवर्क खूप महत्त्वाचे असते.\nसियाचीनच्या थंडीत देशाची सेवा करणाऱ्या देशभक्तांची बरोबरी आपण करू शकत नाही.\nदेशाच्या सुरक्षेसाठी आपण एकटे काही करत नाही, आपला प्रत्येक सैनिक यात सहभागी आहे. एवढेच नाही तर देशातील प्रत्येक नागरिक देशासाठी नक्कीच काहीतरी करतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tv9marathi.com/videos/4-minutes-24-headlines-3-pm-29-october-2021-567960.html", "date_download": "2022-01-23T21:51:53Z", "digest": "sha1:QZKIYM7C6RRDLBSG2OVQHBBWLICHQTST", "length": 12646, "nlines": 240, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nबॉलिवूडला बदनाम करून यूपीवूड कधीच तयार होणार नाही. तसा प्रयत्न केला तर ती तुमची घोडचूक ठरेल, अशा शब्दात राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सुनावले.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nबॉलिवूडला बदनाम करून यूपीवूड कधीच तयार होणार नाही. तसा प्रयत्न केला तर ती तुमची घोडचूक ठरेल, अशा शब्दात राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सुनावले.\nशेतकऱ्यांवरचा आत्महत्येचा फेरा संपणार कधी, कर्जमाफी देऊनही गेल्या 11 महिन्यात 2500 शेतकऱ्यांनी संपवले जीवन\nPakistanच्या Karachiमध्ये आलेलं धुळीचं वादळ महाराष्ट्रात धडकलं \nShivsena Vs AIMIM : महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यावरून औरंगाबादेत शिवसेना-एआयएमआयएम आमनेसामने\nWeather Forecast | राज्यात पुन्हा हुडहुडी, मुंबईत पावसाच्या सरी; येत्या काही दिवसांत पारा 15 अंशापर्यंत घसरणार\nमहाराष्ट्र 14 hours ago\nCorona, Omicron Cases Maharashtra LIVE : संसद भवनातील 875 कर्मचारी पॉझिटीव्ह; उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनाही कोरोनाची लागण\nमहाराष्ट्र 17 hours ago\nसलमान-प्रज्ञा जैस्वालचा रोमान्स, गर्लफ्रेंड यूलिया वंतूरच्या आवाजाची जादू; गाणं होतंय व्हायरल\nबॉलिवूड 1 day ago\n��ोहित-जुईलीचा साखरपुडा संपन्न, फोटो सोशल मीडियावर व्हायरल \nया अभिनेत्रींचंं झालं होतं ‘कास्टिंग काऊच’\nठसकेबाज उर्फी जावेदचा हटके अंदाज..\nअभिनेता टायगर श्रॉफचे 8 पॅक Abs असलेले खास फोटोज…\nमलायका अरोराचं ग्लॅमरस फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल…\nThane : शाळा, महाविद्यालय, रेल्वे स्थानक बाँबने उडविण्याची धमकी; ठाणे पोलीस शाळेला आला ईमेल\nडिसले गुरुजींच्या पीएचडीचा मार्ग मोकळा; अध्यायन रजेच्या अर्जला अखेर मंजुरी\nबिटींग द रिट्रीट मध्ये 70 वर्षांपासून वाजणाऱ्या ‘त्या’ गाण्याची गोष्ट जे यंदा वाजविले जाणार नाही..\n‘राज्यात मुघल पुन्हा कबरीतून अवतारले, ज्वलंत हिंदुत्ववादी मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये वीर टिपूची उद्याने’\nबॉर्डर सिक्योरिटी फोर्समध्ये (BSF) भरती व्हायचंय आत्ताच भरा अर्ज, अशी करा तयारी\nUddhav Thackeray Speech : 25 वर्ष युतीत सडली मग 2 वर्षात शिवसेना वाढली का, प्रवीण दरेकर यांचा सवाल\nUddhav Thackreay | सीमोल्लंघन केलं असतं तर आज देशात सेनेचा पंतप्रधान असता\nMP: लग्नाचे रिसेप्शन, वऱ्हाड्यांचा डीजेवर ताल, अचानक तरुण कोसळला, मित्र म्हणाले नाटक करतोय; वाचा पुढे नेमकं काय घडलं\nShiv sena | शिवसेनेच्या पंतप्रधानापासून भाजपच्या गद्दारीपर्यंत उद्धव ठाकरेंच्या भाषणातील 10 मोठी वक्तव्य\nबॉर्डर सिक्योरिटी फोर्समध्ये (BSF) भरती व्हायचंय आत्ताच भरा अर्ज, अशी करा तयारी\nIND vs SA, 3rd ODI, LIVE Cricket Score: द. आफ्रिकेची भारतावर 4 धावांनी मात, सलग तिसऱ्या सामन्यात भारताचा दारुण पराभव\nदिल्ली काबीज करु… बाळासाहेबांच्या जयंतीदिनी उद्धव ठाकरेंकडून शिवसेनेची पुढची वाटचाल स्पष्ट\n‘राज्यात मुघल पुन्हा कबरीतून अवतारले, ज्वलंत हिंदुत्ववादी मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये वीर टिपूची उद्याने’\n‘आम्ही भाजपला सोडलं, हिंदुत्वापासून दूर गेलो नाहीत’, भाजपच्या टीकेला उद्धव ठाकरेंचं जोरदार प्रत्युत्तर\nJanhvi kapoor | Yellow बिकनीत जान्हवी दिसतेय खास, काय आहे यल्लो बिकनीचा राज\nCorona, Omicron Cases Maharashtra LIVE : संसद भवनातील 875 कर्मचारी पॉझिटीव्ह; उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनाही कोरोनाची लागण\nMaharashtra News Live Update : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांशी संवाद\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://todmarathi.com/page/173/", "date_download": "2022-01-23T21:06:48Z", "digest": "sha1:WH5JNBN7FMKS7V6ZPUZ6BA2M37PRDRRN", "length": 15336, "nlines": 181, "source_domain": "todmarathi.com", "title": "TOD Marathi - मराठी लोकांकडून लोकांसाठी", "raw_content": "\nरोहित पाटील यांच्या खांद्यावर राष्ट्रवादीकडून मोठी जबाबदारी; ‘या’ पदासाठी वर्णी लागण्याची चर्चा\nनेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती राष्ट्रीय सुट्टी म्हणून घोषित करण्याची, ममता बॅनर्जी यांची केंद्राकडे मागणी\nदेसीगर्ल प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांना कन्यारत्न, पोस्ट शेअर करत दिली गोड बातमी\nज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांचं पुण्यात निधन\nनथुराम गोडसेंची भूमिका साकारणे हे अमोल कोल्हेंचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य राष्ट्रवादी सांस्कृतिक सेलचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांचे वक्तव्य\nरोहित पाटील यांच्या खांद्यावर राष्ट्रवादीकडून मोठी जबाबदारी; ‘या’ पदासाठी वर्णी लागण्याची चर्चा\nपुण्याच्या वाडेश्वर कट्ट्यावर रंगला सर्वपक्षीय दिवाळी फराळ\nशाहरुख खानने भाजपात प्रवेश केला तर कोकेन नाही, पीठ सापडलं म्हणून सांगतील; भुजबळांची टीका\nनवाब मलिकांविरोधात मानहानीचा दावा दाखल; वानखेडेंच्या वडिलांकडून १.२५ कोटींची मागणी\nतुम्ही काम नाही केलं तर तुमचं मंत्रिपद जाईल; शिवसेनेची नारायण राणेंवर टीका\nमाजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा पुत्र ED च्या रडारवर\nराज्यभरातील ५९ एसटी डेपो बंद; ऐन दिवाळीत मात्र प्रवाशांचे हाल\nपुण्याच्या वाडेश्वर कट्ट्यावर रंगला सर्वपक्षीय दिवाळी फराळ\nनवाब मलिकांविरोधात मानहानीचा दावा दाखल; वानखेडेंच्या वडिलांकडून १.२५ कोटींची मागणी\nतुम्ही काम नाही केलं तर तुमचं मंत्रिपद जाईल; शिवसेनेची नारायण राणेंवर टीका\nमाजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा पुत्र ED च्या रडारवर\nराज्यभरातील ५९ एसटी डेपो बंद; ऐन दिवाळीत मात्र प्रवाशांचे हाल\nपुण्याच्या वाडेश्वर कट्ट्यावर रंगला सर्वपक्षीय दिवाळी फराळ\nया’ पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर, 10 मार्चला होणार मतमोजणी\nमी जिवंत परतलो, मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा; पंतप्रधान मोदींचा खोचक टोला\nभाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी समिति बैठक संपन्न; साधेपणाने राहण्याचा दिला मोदींनी संदेश\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा केदारनाथ दौरा; ४०० कोटीच्या योजनांचे लोकार्पण\nTamil Nadu Assembly Election Update : तामिळनाडू विधानसभा निवडणूक अपडेट : तामिळनाडूमध्ये द्रमुक आघाडीला बहुमत\nटिओडी मराठी, चेन्नाई, दि. 2 मे �� आज तामिळनाडू विधानसभा निवडणुकीमध्ये अपेक्षेप्रमाणे सत्तांतर झाले...\nकेरळामध्ये पुन्हा मुख्यमंत्री विजयन यांची बाजी; कॉंग्रेस संपुष्टात तर, भाजप शून्य\nटिओडी मराठी, थिरुनंतपुरम, दि. 2 मे – केरळ विधानसभा निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री पी. विजयन यांच्या...\nBelgaum Lok Sabha by election Updates : भाजपच्या मंगला अंगडी यांचा विजय; तर काँग्रेसचे सतीश जारकीहोळी यांचा पराभव\nटिओडी मराठी, बेळगाव, दि. 2 मे – बेळगाव लोकसभेची पोटनिवडणूक शेवटच्या क्षणापर्यंत अटीतटीची झाली....\nपश्चिम बंगालमध्ये जखमी वाघिणीच्या पंजाने ‘चौकीदार’ झाला घायाळ: राजू शेट्टी\nटिओडी मराठी, दि. 2 मे – पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये विजयी होण्यासाठी भाजपने भाजपशासित राज्याचे...\nसमाधान आवताडे यांचा विजय ‘महाविकास आघाडी’च्या थोबाडीत मारल्यासारखा : चंद्रकांत पाटील\nटिओडी मराठी, पुणे, दि. 2 मे – पंढरपूर मंगळवेढा या विधानसभेसाठीच्या पोटनिवडणुकीत आज (2...\nWest Bengal Election 2021 Updates : ममता बॅनर्जींनी जिंकली नंदीग्रामची लढाई; चुरशीच्या लढतीमध्ये केला सुवेंदू अधिकारींचा पराभव\nटिओडी मराठी, कोलकाता, दि. 2 मे – अख्या देशाचे लागून राहिलेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये...\nWest Bengal Election Updates : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या ममता बॅनर्जी यांना विजयाबद्दल शुभेच्छा\nटिओडी मराठी, औरंगाबाद, दि. 2 मे – आता पश्चिम बंगालच्या विधानसभेचे निकाल काही वेळात...\nVidhan Sabha Election 2021 Updates : तामिळनाडूमध्ये द्रमुक, केरळमध्ये डावे, आसाम, पुद्दुचेरीमध्ये एनडीएची सत्ता\nटिओडी मराठी, दि. 2 मे : सध्या देशात पाचही राज्यांच्या मतमोजणी सुरु होऊन 5...\nपंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक : 23 व्या फेरीअखेर अभिजीत बिचुकले यांना 66 मते\nटिओडी मराठी, पंढरपूर, दि. 2 मे – बिग बॉस मराठी फेम अभिजीत बिचुकले यांनीही...\nपंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक : भाजपचे समाधान अवताडे आघाडीवर तर, राष्ट्रवादीचे भगीरथ भालके पिछाडीवर\nटिओडी मराठी, पंढरपूर, दि. 2 मे – आज पंढरपूर -मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल स्पष्ट...\nरोहित पाटील यांच्या खांद्यावर राष्ट्रवादीकडून मोठी जबाबदारी; ‘या’ पदासाठी वर्णी लागण्याची चर्चा\nनेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती राष्ट्रीय सुट्टी म्हणून घोषित करण्याची, ममता बॅनर्जी यांची केंद्राकडे मागणी\nदेसीगर्ल प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांना कन्यारत्न, पोस्ट शेअर करत दिली गोड बातमी\nज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांचं पुण्यात निधन\nनवाब मलिकांविरोधात मानहानीचा दावा दाखल; वानखेडेंच्या वडिलांकडून १.२५ कोटींची मागणी\nतुम्ही काम नाही केलं तर तुमचं मंत्रिपद जाईल; शिवसेनेची नारायण राणेंवर टीका\nमाजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा पुत्र ED च्या रडारवर\nराज्यभरातील ५९ एसटी डेपो बंद; ऐन दिवाळीत मात्र प्रवाशांचे हाल\nपुण्याच्या वाडेश्वर कट्ट्यावर रंगला सर्वपक्षीय दिवाळी फराळ\nया’ पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर, 10 मार्चला होणार मतमोजणी\nमी जिवंत परतलो, मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा; पंतप्रधान मोदींचा खोचक टोला\nभाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी समिति बैठक संपन्न; साधेपणाने राहण्याचा दिला मोदींनी संदेश\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा केदारनाथ दौरा; ४०० कोटीच्या योजनांचे लोकार्पण\nकेंद्राने इंधनाचे दर कमी केले, आता राज्य सरकारचं काय \nकोण आहे हा भारतवंशीय, ज्यांच्यामुळे इंग्लंडच्या पंतप्रधानांचे पद धोक्यात आहे\nभारत २०७० पर्यंत शून्य कर्बउत्सर्जनाचे लक्ष्य गाठेल; पंतप्रधान मोदींची ग्वाही\nन्यूझीलंड कडून पराभवानंतर भारत सेमीफायनल पर्यंत जाईल का \nInd vs NZ:भारताला न्यूझीलंड विरुद्ध जिंकणं आवश्यक अन्यथा…\nपंतप्रधान नरेंद्र मोदी G20 शिखर परिषदेसाठी रोमला रवाना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.newsdanka.com/politics/bjp-leader-amit-satam-attacks-bmc-over-various-scams/43428/", "date_download": "2022-01-23T21:51:26Z", "digest": "sha1:ZNUX5LEXKYP4FGIZKDEKUE2OJMM7GXF7", "length": 20339, "nlines": 146, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Bjp Leader Amit Satam Attacks Bmc Over Various Scams", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरराजकारणमुंबई महापालिकेत जाधव, चहल, वेलारसु यांची 'वाझेगिरी\nमुंबई महापालिकेत जाधव, चहल, वेलारसु यांची ‘वाझेगिरी\nवानखेडे ड्रग्जवाल्यांवर कारवाई केलीत, आता भोगा…\nज्ञानदेव आणि अज्ञान देव….\nराज्यातील संघर्ष नाट्याचा तिसरा अंक\nजावेद अख्तर, तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाही\nगेल्या २५ वर्षांत मुंबई महापालिकेत ३ लाख कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे तरी ‘आमच्या कारभारात लपवाछपवी नाही’ असे म्हणणारे मुख्यमंत्री १५ कोटींच्या ‘मनी लॉन्ड्रिंग’ प्रकरणात आयकर खात्याने ताशेरे ओढलेल्या स्थायी समिती अध्यक्षांचा अभिमान बाळगतात हे दुर्दैवी आहे. असा घणाघात भारतीय जनता पार्टीचे आमदार आणि मुंबई भाजपाचे सरचिटणीस अमित साटम यांनी केला आहे. स्थायी समितीत बेकायदेशीर प्रस्ताव मंजूर केले जात असताना ही लपवाछपवी नेमकी कशासाठी भ्रष्टाचारासाठी की, मलिदा लाटण्यासाठी भ्रष्टाचारासाठी की, मलिदा लाटण्यासाठी असा खोचक सवालही साटम यांनी पत्रकार परिषदेत विचारला.\nमुंबई महापालिकेत स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, आयुक्त इक्बाल सिंह चहल, वेलरसु यांच्या रुपात ‘वाझेगिरी सूर असून त्याचा नेमका ‘हँडलर’ कोण आहे याचा शोध घेतला पाहिजे तसेच भ्रष्टाचार करायला अक्कल लागत नाही अशी बोचरी टीका आमदार साटम यांनी केली. तर पालिकेतील सत्ताधाऱ्यांची घटका भरली असून येणाऱ्या निवडणुकीत महापालिकेला खड्ड्यात घालणाऱ्यांना मुंबईकर जनता उखडून फेकल्याशिवाय राहणार नाही असा इशारा आमदार साटम यांनी पत्रकार परिषदेत दिला. यावेळी भाजप गटनेते प्रभाकर शिंदे, स्थायी समिती सदस्य भालचंद्र शिरसाट, पक्षनेते विनोद मिश्रा यांच्यासह नगरसेविका राजेश्री शिरवडकर, ज्योती अळवणी उपस्थित होते.\nयावेळी साटम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा चांगलाच समाचार घेतला. ‘प्रत्येक कामासाठी तिळगुळ द्यावे लागते’ असं थेट मुख्यमंत्री म्हणतात याचा अर्थ पालिकेतील २५ वर्षांच्या भ्रष्टाचाराचे सत्य त्यांनी स्विकारले आहे. सचिन वाझे ‘ओसामा बिन लादेन’ नाही असं म्हणायला अक्कल लागत नाही अशी टोलेबाजी करत स्थायी समितीत होणाऱ्या भ्रष्टाचारावर आमदार साटम यांनी ताशेरे ओढले. कोविडच्या काळातही महापालिकेत ३ हजार कोटींचा भ्रष्टाचार झाला असून कोविड सेंटरची कामे नातेवाईक गँगला दिली जातात. कोविड काळात केलेल्या कामाचं कौतुक करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी ४ लाख ८५ हजारांपैकी १ लाख ४२ हजार मृत्यू केवळ महाराष्ट्रातले असल्याकडे आमदार साटम यांनी लक्ष वेधले. कोस्टल रोड, पोईसर, मिठी नदी, शालेय टॅब खरेदी, ट्रेंचिंग अश्या कामात भ्रष्टाचार करून सर्वसामान्य जनतेला ओरबडता येईल तेवढे ओरबडायचे काम सुरु असून महापालिकेत पराभव होण्याच्या भीतीमुळे बेकायदेशीर प्रस्ताव पास केले जात आहेत. त्याच्या विरोधात भारतीय जनता पक्षाकडून जनतेच्या, प्रसंगी न्यायालयात दाद मागू तिथे तरी न्याय मिळेल असा विश्वास आमदार साटम यांनी व्यक्त केला.\nपालिकेत स्थायी समिती अध्य���्षांच्या मनमानी कारभार सुरू असून स्थायी समितीत महत्वाच्या प्रस्तावावर विरोधकांना बोलु दिले जात नाही. स्थायी समिती अध्यक्षांकडून प्रस्तावास तीन सुस्पष्ट दिवस झाले नसतानाही प्रस्ताव समितीसमोर आणून बेकायदेशीरपणे मंजूर केले जातात. त्यांच्या हुकुमशाही वृत्तीमुळे लोकशाही मूल्यांची पायमल्ली होत असून कायद्याचे पालन होत नसल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या स्थायी समिती सदस्यांनी अध्यक्षांच्या विरोधात अविश्वास ठराव मांडला आहे.\n२४ तासात देशात अडीच लाख कोरोना रुग्ण\n‘स्थायी समितीत भ्रष्टाचारावर बोलू देत नाहीत’; महापौरांना लिहिले पत्र\nया कारणामुळे सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरला अपघात\nकेंद्र म्हणते महाराष्ट्रात पुरेसा लससाठा आहे\nदहावीच्या विद्यार्थ्यांसाठी टॅब खरेदीच्या प्रस्तावात भ्रष्टाचार झाला असून याबाबत वारंवार भारतीय जनता पक्षाच्या वतीने स्मरणपत्र देऊनही त्याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. पूर्वीपेक्षा जास्त खर्च करूनही शैक्षणिक वर्षाच्या शेवटी विद्यार्थ्यांना टॅब दिले जात आहेत. प्रत्येक टॅबसाठी अंदाजित रक्कम २० हजार रुपये असून टॅबचा दर्जा, किंमत, कंपनी याबाबतची कोणतीही माहिती सभागृहाला देण्यात आलेली नाही. २०१५ मध्ये खरेदी केलेल्या अनेक टॅबमध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत. चार्जिंग न होणे, टॅब हँग होणे, शैक्षणिक ॲप न उघडणे अश्या अनेकविध समस्या आढळून आल्या असताना नवीन टॅब खरेदी प्रसंगी या समस्यांचा विचार करण्यात आलेला नाही. टॅबमध्ये शैक्षणिक ॲप्लिकेशनसाठी प्रति टॅब २ हजार रुपये खर्च केले जाणार आहेत तर वाढीव वॉरंटीसाठी प्रति टॅब ४ हजार ४०० रुपये खर्च येणार आहे. तर टॅबमध्ये स्वतंत्र मेमरीही नाही. या सर्व बाबी अनाकलनीय असून टॅब खरेदीसाठी बजेट १० कोटी असताना ३८ कोटींची टॅब खरेदी कशी केली जाते असा सवाल करत हा तर जनतेचा पैसा कंत्राटदाराच्या खिशात घालण्याचा प्रकार असल्याची टीका गटनेते श्री. शिंदे यांनी केली आहे.\nजंबो कोविड सेंटरच्या खर्चाचा हिशोब नाही\nबीकेसी रुग्णालय वांद्रे पूर्व व दहिसर जम्बो कोविड सेंटरच्या खर्चातही भ्रष्टाचार झाला असून खर्चाची तपशीलवार माहिती सदस्यांना दिली जात नाही आयुक्तांनी केलेल्या ५ ते ७५ लाखापर्यंतचा खर्चाची माहिती स्थायी समितीला १५ दिवस��च्या आत सादर करणे बंधनकारक असताना त्याचे उल्लंघन केले जात आहे. कंत्राटदाराची नेमणूक करताना त्याची जाहिरात सार्वजनिक वृत्तपत्र किंवा मुंबई मनपाच्या संकेतस्थळावर दिली जात नाही. याचा अर्थ ही सर्व प्रक्रियाच बेकायदेशीर असून यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप गटनेते श्री. शिंदे यांनी केला आहे.\nगहाळ फाईल गेली कुठे\nमुंबईकरांच्या आरोग्याशी निगडित असलेल्या पावसाळी औषधांच्या खरेदीचा प्रस्ताव आठ महिन्यांपासून महापौर कार्यालयात प्रलंबित होता. मुंबईकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाची असणारी ही फाईल अचानक गहाळ कशी होऊ शकते, असा प्रश्न श्री. शिंदे यांनी विचारला आहे. महापौरांच्या या गलथान कारभारामुळे सर्वसामान्य ४ लाख १५ हजार मुंबईकरांना खाजगी लॅबमध्ये आरोग्य तपासणी करावी लागली. त्याचा साधारणपणे ६० ते ६५ कोटींचा भुर्दंड सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे. खाजगी लॅब मालक आणि महापौरांनी संगनमताने फाईल गायब तर केली नाही ना अशी शंका गटनेते श्री. शिंदे यांनी उपस्थित केली.\nपोईसर नदीवरील खर्च दुप्पट\nपोईसर नदीवरील सेवारस्ता, पर्जन्य जलवाहिनी बांधणे, पाच मलनिस्सारण प्रक्रिया केंद्र उभारणीसाठी कार्यालयीन अंदाज मूळ रक्कम ५४० कोटींवरून दुप्पट कशी झाली हे अनाकलनीय आहे. या खर्चाचाही तपशील स्थायी समिती सदस्यांना दिला जात नाही याचा अर्थ कंत्राटदार आणि सत्ताधारी यांच्यात मिलीभगत आहे अशी खरमरीत टीका गटनेते श्री. शिंदे यांनी केली.\nपूर्वीचा लेखयोगी आदित्यनाथ गोरखपूरमधून उतरणार निवडणुकीच्या रिंगणात\nआणि मागील लेखपहिल्या तीन महिन्यात जाहिरातींसाठी राज्य सरकार खर्च करणार १६ कोटी\nमुंबईच्या गाड्यांवर का पसरली पांढरी चादर\n…हे आहे नेताजींच्या पुतळ्याचे महत्त्व\n‘मी स्वातंत्र्याची भीक स्वीकारणार नाही, स्वातंत्र्य मिळवणार असे म्हणणाऱ्या नेताजींना नमन’\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nमुंबईच्या गाड्यांवर का पसरली पांढरी चादर\n…हे आहे नेताजींच्या पुतळ्याचे महत्त्व\n‘मी स्वातंत्र्याची भीक स्वीकारणार नाही, स्वातंत्र्य मिळवणार असे म्हणणाऱ्या नेताजींना नमन’\nनिवडणूक मतचाचण्यांनी फोडला समाजवादी पक्षाला घाम\n‘बेबी’ चित्रपटातील एंजल आता ओळखताच येणार नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tractorjunction.com/mr/tools/neptune/nf-800/sprayers/34", "date_download": "2022-01-23T21:50:51Z", "digest": "sha1:MDIUMFXW2TPDBGUN3GLKPR2AFEPOUKKY", "length": 5785, "nlines": 93, "source_domain": "www.tractorjunction.com", "title": "नेपच्यून एनएफ -800 पॉवर स्प्रेयर्स किंमत,नेपच्यून एनएफ -800 पॉवर तपशील", "raw_content": "\nनेपच्यून एनएफ -800 पॉवर स्प्रेयर्स\nनेपच्यून एनएफ -800 पॉवर स्प्रेयर्स\nपॉवर स्प्रेअर पारंपारिक आणि जगभरात वापरल्या जाणार्या सर्वाधिक लोकप्रिय उपकरणे आहेत. कीटकांच्या हल्ल्यापासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी शेतात कीटकनाशके, कीटकनाशके, बुरशीनाशके, औषधी वनस्पती इ. फवारणी करणे हे उत्तम आहे. या स्प्रेयर्सकडे बहुविध अनुप्रयोग आहेत आणि शेती, फलोत्पादन, रेशीम पालन, वृक्षारोपण, वनीकरण, उद्याने इत्यादींमध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जातात.\nयासाठी सर्वोत्तम किंमत मिळवा एनएफ -800 पॉवर\nकृपया किंमतीसाठी खालील फॉर्म भरा\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\n© ट्रॅक्टर जंक्शन 2022. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/lifestyle/acharya-chanky-chanakya-niti-if-you-want-to-punish-your-enemies-then-be-happy-it-is-the-greatest-punishment-ever-rules-of-life-tp-572890.html", "date_download": "2022-01-23T20:49:31Z", "digest": "sha1:4LINLHYJW3FGFUPMPVZM5OGZXVXWMZDQ", "length": 10366, "nlines": 86, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Chanakya Niti: शत्रूंना नामोहम करण्याचा सोपा उपाय; गप्प होतील सगळे वैरी – News18 लोकमत", "raw_content": "\nChanakya Niti: शत्रूंना नामोहम करण्याचा सोपा उपाय; गप्प होतील सगळे वैरी\nChanakya Niti: शत्रूंना नामोहम करण्याचा सोपा उपाय; गप्प होतील सगळे वैरी\nचाणक्य यांनी सांगितलेल्या नीति आजही जीवन जगतांना उपयोगात येतात.\nआचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांनी सांगितलेल्या नीतिनुसार (Niti) आपल्याबद्दल वाईट विचार करणाऱ्यांना गप्प करायचं असेल तर, आनं��ी रहा.\nChanakya Niti: अशी करा जोडीदाराची पारख; लग्नाचा निर्णय घेण्याआधी 5 गोष्टी तपासाच\nचाणक्यनीती: चांगल्या वाईटातलं छोटं अंतर... या 5 गोष्टी ठरवतात माणसाला सज्जन\nChanakya Niti: तोडांवर ताबा ठेवा नाहीतर संपत्तीही गमवा; होईल लक्ष्मीची अवकृपा\nप्रवास, शिक्षण आणि शेती करताना लक्षात ठेवा चाणक्यांनी सांगितलेले कानमंत्र\nदिल्ली, 3 जुलै : चाणक्य (Chanakya) हे एक कुशल राजकारणी, चतुर मुत्सद्दी, कुटनिती तज्ज्ञ, अर्थशास्त्रज्ञ म्हणून परिचीत होते. प्रत्येकजण त्यांच्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेमुळे प्रभावित झाला. यामुळेच त्यांना कौटिल्य (Kautilya) म्हटलं जाऊ लागलं. नीतिशास्त्राच्या माध्यामातून आयुष्य जगण्यासाठी महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांच्या नीति कठीण काळामध्ये (Difficult Time) व्यक्तीला धैर्याने वागण्याची कला शिकवतात. चाणक्य नीतीमुळे व्यक्तीमध्ये चांगल्या (Good) आणि वाईट गोष्टी (Bad Things) ओळखण्याची क्षमता (Capacity) येते आणि शांतीपूर्ण आयुष्यही (Peaceful life) जगता येतं. त्या नीतिचा आधार घेतला तर, आयुष्य जगणं सरळ आणि सोपं होतं. खरोखरच सुखी, संपन्न, समाधानी आयुष्य जगायचं असेल तर चाणक्यनीति नुसार आयुष्य जगा. चाणक्य नीतीमध्ये आचार्य चाणक्यांनी अनेक गोष्टींबद्दल वर्णन केलं आहे. आयुष्यात येणारी आर्थिक संकटं, वैवाहिक जीवन, नोकरी, व्यापार, मैत्री, शत्रु या सगळ्यांबद्दल आचार्य चाणक्य यांनी काहीनाकाही भाकीतं करून ठेवलेली आहेत. (आजचं राशीभविष्य : कर्क, कन्या राशींनी जरा सांभाळून राहा; 3 राशींसाठी शुभ दिवस) आचार्य चाणक्य म्हणतात, आपल्या बद्दल वाईट विचार करणाऱ्या व्यक्तीला जर, शिक्षा करायची असेल तर, आपण आनंदी राहणं हा एक चांगला उपाय आहे. आपण खुश असलो की आपल्याला दुःख देण्याचा विचार करणाऱ्या माणसाला त्रास व्हायला लागतो आणि या त्रासापासून मुक्त होण्याचा त्यांच्याकडे पर्याय उरत नाही. (आषाढ महिन्यामध्ये करा सूर्यदेवाची पूजा; शत्रूंवर मिळेल विजय) त्यामुळे ज्या लोकांना आपण आवडत नाही किंवा जे आपल्याला शत्रू मानतात अशा लोकांच्या समोर सतत आनंदी रहा. बऱ्याच वेळा असं होतं की, आपल्या जवळची माणसं आपल्याला फसवता आणि त्यामुळे आपल्याला फारच मनस्ताप होतो. कारण ती व्यक्ती आपल्याला अतिशय जवळची वाटत असते. त्या व्यक्तीला पण मनातली गुपितं सांगितलेली असतात. त्यामुळे त्यांच्या दूर जाण्याचा आपल्याला त्रास होत असतो, मात्र चाणक्य म्हणतात, अशा व्यक्तीला धडा शिकवायचा असेल तर, त्या व्यक्ती समोर खुश रहा. त्यामुळे तुम्हाला मानोहम करण्याचा विचार त्या व्यक्तीच्या डोक्यातून निघून जाईल. (Chanakya Niti : फसवे मित्र घालतील खड्ड्यात; मैत्री करताना हे लक्षात ठेवा) उलट तुम्हाला कितीही दुःख देण्याचा प्रयत्न झाला तरी तुम्ही आनंदी राहीलात तर, ती व्यक्ती तुमच्या आनंदाचं कारण शोधण्यात गुंतून जाईल आणि आयुष्यभर त्याचीच वेदना त्यांच्या मनात राहिल. त्यामुळे आचार्य चाणक्य सांगतात आपल्या शत्रूंना त्रास द्यायचा असेल तर आनंदी राहण्यात इतका सोपा उपायचं नाही. (Disclaimer: या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news18lokmat.com त्याची पुष्टी करत नाही. याला शास्त्रीय आधार नाही.)\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\nChanakya Niti: शत्रूंना नामोहम करण्याचा सोपा उपाय; गप्प होतील सगळे वैरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/money/lpg-commercial-gas-cylinder-price-hike-from-today-1-december-2021-by-100-rs-check-latest-rate-mhkb-637514.html", "date_download": "2022-01-23T20:35:20Z", "digest": "sha1:347CMLYJJ3WP6W5GGURDDO4YJLZYQ42Q", "length": 8586, "nlines": 85, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका! LPG Gas Cylinder च्या दरात मोठी वाढ – News18 लोकमत", "raw_content": "\nमहिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका LPG Gas Cylinder च्या दरात मोठी वाढ\nमहिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका LPG Gas Cylinder च्या दरात मोठी वाढ\nडिसेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा जोरदार फटका बसला आहे. सरकारी ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी 1 डिसेंबरपासून LPG Gas Cylinder च्या दरात वाढ केली आहे.\nPetrol-Diesel Prices Today: IOCL कडून पेट्रोल-डिझेल दर जारी, काय आहे आजचा भाव\nPetrol-Diesel Prices Today:पेट्रोल-डिझेलचे नवे दर,इथे तपासा तुमच्या शहारातील भाव\nGold Price Today: सोने दर वधारला, तर चांदीचा भाव उतरला; मुंबई-पुण्यातील आजचा रेट\nPetrol-Diesel Prices Today: पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर, तपासा आजचा मुंबईतील रेट\nनवी दिल्ली, 1 डिसेंबर : डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा जोरदार फटका बसला आहे. सरकारी ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी 1 डिसेंबरपासून LPG Gas Cylinder च्या दरात वाढ केली आहे. देशातील सर्वात मोठी सरकारी तेल कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने 19 किलोग्रॅम कमर्शियल गॅस सिलेंडरची किंमत आजपासून 100.50 रुपये प्रति सिलेंडर वाढवली आहे. त्यामुळे आता कमर्शियल गॅस सिलेंडरची किंमत वाढून 2101 रुपये झाली आहे. दिल्लीत कमर्शियल सिलेंडर 2100 रुपयांरवर पोहोचला आहे. दोन महिन्यांपूर्वी ही किंमत 1733 रुपये होती. परंतु आता डिसेंबर 2021 रोजी किंमती 2101 रुपये झाली आहे. मुंबईत 19 किलोग्रॅम सिलेंडर 2051 रुपये इतका झाला आहे. तर कोलकातामध्ये 19 किलोग्रॅम इंडेन गॅस सिलेंडर 2174.50 रुपये झाला आहे. चेन्नईत 19 किलोग्रॅम कमर्शियल सिलेंडरसाठी आता 2234 रुपये द्यावे लागणार आहेत. घरगुती गॅस सिलेंडर दर स्थिर - तेल कंपन्यांनी 14.2 किलोग्रॅम विना सब्सिडी घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणतीही वाढ केलेली नाही. दिल्लीत 14.2 किलोग्रॅम विना सब्सिडी घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 899.50 रुपये इतकी आहे. मुंबईत घरगुती गॅस सिलेंडरचा दर 899.50 रुपये आहे, तर कोलकातामध्ये 926 रुपये आणि चेन्नईत 915.50 रुपये आहे. घरगुती गॅसचा दर 6 ऑक्टोबर रोजी वाढवण्यात आला होता. ऑक्टोबर महिन्यात घरगुती गॅस दरात 15 रुपयांची वाढ करण्यात आली होती. याआधी सप्टेंबर महिन्यात घरगुती LPG Gas Cylinder च्या दरात 25 रुपयांची वाढ करण्यात आली होती. पेट्रोलियम कंपन्यानी 18 ऑगस्ट रोजी गॅस सिलेंडरच्या किमतीत 25 रुपयांची वाढ केली होती. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्या होत्या. मे आणि जूनमध्ये सिलेंडरच्या दरात कोणतेही बदल करण्यात आले नव्हते. एप्रिलमध्ये सिलेंडरच्या दरात 10 रुपयांची कपात करण्यात आली होती. असा तपास LPG Gas Cylinder चा दर - घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती तपासण्यासाठी सरकारी तेल कंपनीच्या वेबसाइटवर जावं लागेल. इथे कंपन्या दर महिन्याला नवे रेट्स जारी करतात. https://iocl.com/Products/IndaneGas.aspx यावर तुम्ही तुमच्या शहरातील गॅस सिलेंडरचा दर तपासू शकता.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\nमहिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका LPG Gas Cylinder च्या दरात मोठी वाढ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/national/coronavirus-pakistans-tally-of-covid19-positive-cases-balloons-to-186-update-mhas-441802.html", "date_download": "2022-01-23T21:15:38Z", "digest": "sha1:BDUT32KV3BC2ABD4VH2WQB6K23Z5YT5D", "length": 7269, "nlines": 83, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पाकिस्तानमध्ये कोरोनाचं थैमान, 24 तासांम���्ये भारतापेक्षाही जास्त रुग्ण आढळले, coronavirus Pakistans tally of COVID19 positive cases balloons to 186 mhas – News18 लोकमत", "raw_content": "\nपाकिस्तानमध्ये कोरोनाचं थैमान, 24 तासांमध्ये भारतापेक्षाही जास्त रुग्ण आढळले\nपाकिस्तानमध्ये कोरोनाचं थैमान, 24 तासांमध्ये भारतापेक्षाही जास्त रुग्ण आढळले\nभारतानंतर आता पाकिस्तानातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे.\nनवी दिल्ली, 17 मार्च : कोरोना व्हायरसने जगभरातील अनेक देशांमध्ये शिरकाव केला आहे. चीनपासून सुरू झालेल्या या व्हायरसचं मुख्य केंद्र आता युरोप झालं आहे. मात्र त्याचवेळी आशियातील देशांनाही या कोरोना व्हायरसची चिंता भेडसावत आहे. भारतानंतर आता पाकिस्तानातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. पाकिस्तानमध्ये कोरोनाबाधित रुण्यांची संख्या आता 186 वर पोहोचली आहे. मागील 24 तासांमध्येच पाकिस्तानमध्ये या व्हायरसने मोठ्या प्रमाणात शिरकाव केल्याचं पाहायला मिळालं. कोरोना बाधित रुग्णामध्ये 24 तासांत तब्बल 131 जणांची भर पडली आहे. त्यामुळे आता पाकिस्तानमधील केसेस या भारतापेक्षाही जास्त झाल्या आहेत. भारतात आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह 114 रुग्ण आढळले आहेत.\nदरम्यान, चीननंतर कोरोना विषाणूमुळे इटली, इराण आणि स्पेनमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. इटलीमध्ये दिवसभरात 368 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे इटलीमध्ये मृतांची संख्या आता 1,809 वर पोहचली आहे. तर, इराणमध्ये गेल्या 24 तासांत 113 जणांचा मृत्यू झाला असून एक हजाराहून अधिक संसर्ग झाल्याची नोंद आहे. हेही वाचा-आनंदाची बातमी, कोरोनाला दूर ठेवण्यात महाराष्ट्रातील 442 जण ठरले यशस्वी सध्या इटली, इराण आणि स्पेनमधील परिस्थिती चिंताजनक आहे. इराणमधील मृतांची संख्या वाढून 724 झाली आहे. तर दुसरीकडे स्पेनमध्ये एका दिवसात 105 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे स्पेनमध्ये दोन आठवड्यांची आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. मृतांचा आकडा 14 झाला आहे. या विषाणूमुळे आतापर्यंत जगभरात सहा हजारहून अधिका लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, आतापर्यंत 1 लाख 59 हजार 844 संसर्गित असल्याचे आढळले आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\nपाकिस्तानमध्ये कोरोनाचं थैमान, 24 तासांमध्ये भारतापेक्षाह�� जास्त रुग्ण आढळले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://marathiparenting.firstcry.com/articles/category/%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%A3/%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%A3/?amp", "date_download": "2022-01-23T21:14:19Z", "digest": "sha1:VLEJ5WVJW5QLYFXPTMAQBFYTFR6BMO4U", "length": 14736, "nlines": 119, "source_domain": "marathiparenting.firstcry.com", "title": "आहार: गर्भवती स्त्रीचा आहार आणि पोषण - Firstcry Parenting मराठी", "raw_content": "\nगरोदरपणात भूक न लागणे: कारणे आणि उपाय\nलोकप्रिय माध्यमांमध्ये दाखवलेले गरोदरपणाचे चित्रण, कधीकधी वास्तविक जीवनातील मातृत्वाशी संबंधित अनेक गुंतागुंत कमी करते. असेच एक उदाहरण म्हणजे इतर सामान्य माणसांपेक्षा गरोदर स्त्रीला खूप भूक लागते असे चित्रण बरेचदा केले जाते. पिझ्झापासून कच्च्या लोणच्यापर्यंत सर्वकाही अगदी अधाशीपणे खाणाऱ्या ह्या गर्भवती स्त्रियांना बघितल्यावर खऱ्या जगातील गरोदर स्त्रियांना धक्का बसू शकतो. संपूर्ण आयुष्यात गरोदरपणाचा काळ म्हणजे हवे […]\nगरोदरपणात केशर सेवन: फायदे, उपयोग, दुष्परिणाम आणि बरंच काही\nगरोदरपणात आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत असतात. गरोदरपणात केशर सेवन करणे चांगले असते, कारण केशर सकारात्मक भावनांना उत्तेजन देते आणि त्यामध्ये असलेले काही औषधी गुणधर्म गरोदरपणातील बदलांना सामोरे जाण्यासाठी मदत करतात. केशर चिंता, तणाव आणि पोटदुखीच्या भावनांना तोंड देण्यास मदत करते. केशरामधील अशा बर्याच गुणांमुळे गर्भवती महिलांना त्याचे सेवन करण्यास सांगितले […]\nगरोदरपणात तुम्ही टाळले पाहिजेत असे १० भारतीय अन्नपदार्थ\nगरोदरपण हा स्त्रियांसाठी एक नाजूक काळ असतो. गर्भवती स्त्रियांनी आपल्या मुलांच्या निरोगी वाढीसाठी पोषक अन्नपदार्थ खाणे जरुरीचे असते तसेच गर्भवती स्त्रियांना जंक फूड पूर्णपणे सोडण्यास सांगितले जाते. जर तुम्ही गर्भवती असाल तर तुम्हालाही जंक फूड सोडण्यास सांगितले गेले असेल आणि आपल्याला आवडत असलेले चविष्ठ पदार्थ कसे सोडायचे ह्याचे तुम्हाला आश्चर्य वाटेल अचानकपणे एकदम कॉफी, पिझ्झा, […]\nगरोदर असताना पपई खाणे किती सुरक्षित आहे\nस्त्री तिच्या गर्भारपणात जे काही खाते त्याचा परिणाम बाळावर होतो. म्हणूनच आईने काय खावे किंवा काय खाऊ नये हे जाणून घेणे आवश्यक आहे. बरेच निरुपद्रवी वाटणारे अन्नपदार्थ वाढणाऱ्या बा��ासाठी धोकादायक असल्याचे सिद्ध होऊ शकते. अश्या बऱ्याच पदार्थांपैकी एक म्हणजे पपई. गरोदरपणात पपई खाणे पपईच्या सेवनाबद्दल गर्भवती महिलांमध्ये संभ्रम आहे.पिकलेली पपई, सावधगिरीने खाल्ल्यास फायदेशीर ठरू शकते, […]\nगरोदरपणात सुकामेवा खाणे – फायदे आणि जोखीम\nजेव्हा एखाद्या स्त्रीला ती गर्भवती असल्याचे समजते तेव्हा तिच्या खाण्याच्या सवयी चांगल्या प्रकारे बदलतात. आणि अर्थातच, हे आवश्यक आहे, कारण गरोदरपणात निरोगी आहार घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर तुम्ही गर्भवती असाल तर बाळाच्या निरोगी वाढीसाठी तुमच्या शरीरात अतिरिक्त जीवनसत्त्वे, खनिजे आणि इतर आवश्यक पोषक तत्वे आवश्यक असतील. आणि तुमच्या शरीरात तुमच्या बाळाचे पालनपोषण करण्यासाठी आवश्यक […]\nगरोदरपणात तीळ खाणे सुरक्षित आहे का\nजर तुम्ही गर्भवती असाल तर तुम्हाला तुमच्या अन्नपदार्थांच्या निवडीविषयी खूप काळजी घ्यावी लागेल कारण तुम्ही जे काही खाता ते तुमच्या आरोग्यावर तसेच बाळाच्या आरोग्यावरही परिणाम करते. तुम्ही जे काही खाता (अगदी कमी प्रमाणात असले तरी ) त्याचा आपल्या बाळाच्या आरोग्यावर परिणाम होईल. म्हणून आपण निरोगी पदार्थांची निवड करणे महत्वाचे आहे. गरोदरपणाततुम्हाला तुमच्या खाण्याच्या निवडीच्या संदर्भात […]\nगरोदर असताना नारळपाणी पिणे\nउष्णकटिबंधीय देशांमध्ये नारळाची झाडे मुबलक प्रमाणात वाढतात आणि नारळाच्या पाण्यात औषधी गुणधर्म असल्याचे ज्ञात असल्यामुळे शतकानुशतके नारळ पाण्याचे सेवन केले जाते. आजारी आणि सक्षम अशा दोघांना बर्याचदा नारळाच्या पाण्याची शिफारस केली जाते. नारळ पेयाचा एक नैसर्गिक, सुखदायक प्रभाव आहे. ते गर्भवती स्त्रियांसाठी देखील फायदेशीर आहे – नारळ पाणी पचन मार्ग नियमित करण्यास मदत करते. मॉर्निंग […]\nगरोदरपणात आंबे खाणे सुरक्षित आहे का\nजेव्हा तुम्ही गर्भवती असल्याचे तुम्हाला समजते तेव्हा तुमच्या लक्षात येते की तुम्हाला तुमच्या जीवनशैलीमध्ये काही बदल करण्याची आवश्यकता आहे. होय, आपण पूर्वीसारखे काहीही किंवा सगळंच खाऊ शकत नाही. गरोदरपणात तुमचे शरीर बर्याच बदलांना सामोरे जाईल. गरोदरपणाच्या नऊ महत्त्वपूर्ण महिन्यांत, तुम्हाला मित्र आणि नातेवाईकांकडून, गरोदरपणात तुम्ही कोणत्या प्रकारचा आहार घ्यावा, याबद्दल बरेच चांगले सल्ले मिळतील आणि […]\nगरोदरपणात शीतपेये पिणे हानिकारक आहे का\nबहुतेक स्त्रियांना याची जाणीव असते की अल्कोहोल बाळाच्या वाढीसाठी हानिकारक आहे आणि म्हणूनच,अल्कोहोल ऐवजी त्या स्त्रिया स्वादयुक्त पेय, सोडा, डाएट सोडा, साधा सोडा किंवा अगदी कोल्ड ड्रिंकसुद्धा घेतात. गरोदरपणात शीतपेये किंवा कार्बोनेटेड पेये पिणे सुरक्षित आहे काय खरं तर, गर्भवती महिलांनी दूध, फळांचे रस, मिल्कशेक्स इत्यादींचे सेवन केले पाहिजे आणि या टप्प्यात सर्व प्रकारचे सोडा, […]\nगरोदरपणात टरबूज खाणे सुरक्षित आहे का\nयशस्वी गर्भारपणाचा एक आवश्यक भाग म्हणजे पोषण – गर्भवती महिलांनी आपण स्वतःसाठी आणि बाळासाठी काय खात आहोत ह्यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. गरोदर स्त्रियांना नेहमी फळे खाण्यास सांगितले जाते कारण फळांमुळे गर्भवती महिलांना विशेष फायदा होतो. टरबूज केवळ सुरक्षितच नाही तर गर्भवती महिलांसाठी अत्यंत फायदेशीरही आहे आपण गरोदरपणात टरबूज खाऊ शकता का होय, गरोदरपणात तुम्ही […]\nदर महिन्याला होणारा बाळाचा विकास\nमोठी मुले (५-८ वर्षे)\nटॉईज, बुक्स अँड स्कुल\nबर्थ डे अँड गिफ्ट्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/tag/marathi-actor/", "date_download": "2022-01-23T22:27:36Z", "digest": "sha1:N6GIB4BGPYZ3J4COUT3OMBC3BQPVH2Q2", "length": 3891, "nlines": 39, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " marathi actor Archives - InMarathi", "raw_content": "\nवाहिनीवरील राजकीय दबाव की मानेंचा उद्दामपणा : तुम्ही कोणाच्या बाजूने\nकिरण यांना गैरवागणुकीमुळे मालिकेतून काढले की आक्षेपार्ह लिखाण केल्याप्रकरणी राजकीय दबावामुळे अभिनेत्याची हकालपट्टी झाली\nराजकीय मतांमुळे किरण मानेंचा बळी या मोठ्या वादामागे आहे नेमकं काय…\nकाही लोकांनी #istandwithkiranmane म्हणत किरण माने यांना पाठिंबा दाखवला आणि स्टारप्रवाहच्या या कृत्याचा सांस्कृतिक दहशतवाद म्हणत निषेध केला\nस्टेशनबाहेर २० रुपयांत जेवण करून काढले दिवस, संतोष जुवेकरचा प्रेरणादायी संघर्ष..\nयंदाच्या आठवड्यात अभिनेता संतोष जुवेकर किचन कल्लाकरच्या सेटवर आला आहे आणि त्याने त्याची एक भावुक करणारी आठवण सांगितली.\nजिम ट्रेनर ते बिग बॉस मराठी ३ चा विजेता, विशाल निकमबद्दलच्या खास ७ गोष्टी\nएका मध्यमवर्गीय हिंदू कुटुंबात विशालचा जन्म झाला आहे. त्याचे वडील शेतकरी आहेत. विशालला आर्मीत भरती होण्याची खूप इच्छा होती.\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://jalgaonlive.news/horoscope-in-marathi-13-january-2022/", "date_download": "2022-01-23T20:36:22Z", "digest": "sha1:HPXSNLCB4VR37LB2KMAS37RS6OKBCM7T", "length": 26703, "nlines": 126, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "आजचे राशीभविष्य - १३ जानेवारी २०२२", "raw_content": "\nआजचे राशीभविष्य – १३ जानेवारी २०२२\nWritten By चेतन पाटील\nतुम्ही काही नवीन गोष्ट शिकण्यासाठी योग्य नाहीत, खूप म्हातारे झाला आहात असे काही लोकांना वाटेल – परंतु ते खरे नाही – तुम्ही नवीन गोष्टी सहजपणे आत्मसात करू शकता कारण तुम्ही चाणाक्ष आहात आणि तुमचे मन कार्यरत असते. धन तुमच्यासाठी गरजेचे आहे परंतु, धनला घेऊन इतके गंभीर होऊ नका की, आपल्या नात्यालाच खराब कराल. मित्रमैत्रिणींबरोबरची सायंकाळ सुखदायक असेल. प्रणयराधन आनंददायी आणि खूपच उत्साहाचे ठरेल. तुमचे प्रेमाचे नाते एक जादुई स्वरूप धारण करत आहे, त्याचा सुखद अनुभव घ्या. आजच्या दिवशी अचूक संवाद हाच तुमचा महत्त्वपूर्ण गुण असेल. तुमचा/तुमची जोडीदार आज तुमची प्रशंसा करेल आणि पुन्हा एकदा तुमच्या प्रेमात पडेल.\nतुमच्या दयाळू स्वभावामुळे आज अनेक आनंदाचे क्षण अनुभवाल. काही महत्त्वाच्या योजना मार्गी लागल्यामुळे आपणास नव्याने अर्थसहाय्य उपलब्ध होईल. तुमच्या जवळच्या माणसांबरोबर कोणताही वादविवाद छेडू नका. जर वादग्रस्त मुद्दे असतील तर ते परस्परसंमतीने सोडवता येतात. आज तुम्ही तुमच्या आयुष्यातील ख-या प्रेमाला मुकाल. परंतु चिंता करू नका वेळ येताच प्रत्येक गोष्ट बदलते आणि त्यानुसार तुमचे जीवनही प्रेमाने भरून जाईल. जे लोक परदेशातील व्यापाराने जोडलेले आहे आज त्यांना मनासारखे फळ मिळण्याची शक्यता आहे. या सोबतच नोकरी पेशाने जोडलेल्या या राशीच्या जातकांना आज आपल्या प्रतिभेचा पूर्ण वापर कार्य क्षेत्रात करू शकतात. तुमच्या आयुष्यात काहीतरी इंटरेस्टींग घडावे याची दीर्घकाळापासून वाट पहात असाल तर आता नक्कीच आपणास थोडाफार रिलिफ मिळणार आहे. तुमच्यासाठी आजचा दिवस खूप रोमँटिक असेल, पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यावर विरजण पडेल.\nज्येष्ठांनी त्यांच्या जास्तीच्या ऊर्जेचा वापर सकारात्मक गोष्टींसाठी करून त्याचा चांगला लाभ घ्यावा. परदेशात असलेली तुमची जमीन आज चांगल्या भावात विकली जाऊ शकते यामुळे तुम्हाला नफा होईल. तुम्ही एखाद्या सोहळ्याला गेलात तर नवीन मित्रमंडळी, नवीन व्यक्तींच्या ओळखी होतील आणि तुमचा मित्रपरिवार विस्तारेल. या लोकांच्या भाऊगर्दीमध्ये तुम्ही नशीबवान आहात हे तुम्हाला कळून चुकेल कारण तुमचा/तुमची जोडीदार उत्तम आहे. तुम्ही केलेल्या चांगल्या कामाबद्दल आज कामाच्या ठिकाणी तुमचा सन्मान केला जाईल. प्रवास फायदेशीर पण महाग ठरेल. तुम्ही आणि तुमच्या जोडीदारामध्ये निश्चित स्वरूपाने अविश्वास निर्माण होईल. त्यामुळे तुमचा विवाह टिकण्यात तणाव येईल.\nथोडयाशा मानसिक ताणातदेखील आरोग्य चांगले राहील. महत्त्वाच्या आर्थिक करारांच्या वेळी आकस्मिक विचार करून निर्णय घेऊ नका. तुमच्या कुटुंबातील सदस्य सांगतील ते तुम्हाला काहीच मान्य होणार नाही – परंतु त्यांच्या अनुभवातून काहीतरी शिका. तुमची प्रिय व्यक्ती तुमच्याकडून वचन मागेल – जे वचन तुम्ही पूर्ण करू शकणार नाही ते देऊ नका. आज कार्य-क्षेत्रात अचानक तुमच्या कामात तपास होऊ शकतो. अश्यात जर तुम्ही काही चुकी केली असेल तर, तुम्हाला याचे परिणाम भोगावे लागू शकतात. या राशीतील काही व्यावसायिक आज आपल्या व्यवसायाला नवीन दिशा देण्याच्या बाबतीत विचार करू शकतात. नव्या कल्पनांची परिक्षा घेण्यासाठी योग्य दिवस आहे. आज तुमचा/तुमची जोडीदार तुम्हाला आयुष्याच्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीबाबत पाठीशी उभी राहील.\nवाद, संघर्ष टाळा, अन्यथा तुमच्या आजारात भर पडेल. आज कुणी न सांगता एक देणेदार तुमच्या अकाऊंट मध्ये पैसे टाकू शकतो हे पाहून तुम्हाला आनंद ही होईल आणि आश्चर्य वाटेल. कुटुंबातील एखाद्या स्त्रीचे आरोग्य काळजी करण्याजोगे होईल. तुमची प्रिय व्यक्ती आज तुमच्याकडे काही वेळ मागण्याची तसेच भेटवस्तूही मागण्याची शक्यता आहे. नवीन प्रकल्प आणि योजना राबविण्यासाठी उत्कृष्ट दिवस. कुठल्या ही स्थितीमध्ये तुम्हाला आपल्या वेळेची काळजी घेतली पाहिजे लक्षात ठेवा जर वेळेची कदर केली नाही तर, यामुळे नुकसान होईल. अलीकडे काही विपरित घटना घडल्या असल्या तरी तुमचा जोडीदार त्याच्या मनात तुमच्याविषयी असलेलं प्रेम व्यक्त करेल.\nतुमचा आनंदी उत्साही स्वभाव इतरांना आनंद देणारा असेल. अधिक काही खरेदी करण्यासाठी धावण्यापूर्वी तुमच्याकडे आधीपासून जी गोष्टी आहे ती वापरा. तुमची समस्या गंभीर आहे – पण तुमच्या अवतीभवतीच्या लोकांना तुमच्या ���ेदना समजणार नाहीत कारण यात लक्ष घालणे हे त्यांचे काम नाही असे त्यांना वाटत राहील. प्रेम हे नेहमीच चैतन्य देणारे असते आणि आज तुम्हाला याचा अनुभव मिळणार आहे. आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी तुम्ही काहीतरी खास करणार आहात. तुमच्या द्वारे आज रिकाम्या वेळेत असे काम केले जातील ज्या बाबतीत तुम्ही नेहमी विचार करत होता परंतु, त्या कामांना करण्यात समर्थ होऊ शकत नाही. विवाहित जोडपी एकत्र राहत असली तरी वातावरण नेहमीच रोमँटिक नसतं, पण आजचा दिवस मात्र खूप खूप रोमँटिक असणार आहे.\nतुमची ऊर्जा पुन्हा मिळविण्यासाठी संपूर्ण विश्रांती घ्या कारण अशक्तपणामुळे तुमचे मन कमकुवत होते. तुमची खरी क्षमता ओळखा. अन्यथा तुम्ही शक्ती नाही तर इच्छा गमावून बसाल. दिवसाची सुरवात जरी चांगली असली तरी, संद्याकाळच्या वेळी कुठल्या कारणास्तव तुमचे धन खर्च होऊ शकते ज्यामुळे तुम्ही चिंतीत व्हाल. कौटुंबिक आणि महत्त्वाचे कार्यक्रम समारंभ पार पाडण्यासाठी शुभ दिवस. तुमच्या जोडीदाराची प्रकृती बिघडल्याने आज तुम्हाला प्रणयराधन करता येणार नाही. तुमची प्रगती आणि समृद्धी होईल असे नवे प्रस्ताव तुम्हाला नातेवाईकांकडून मिळतील. बहुतांश घटना आपणाला हव्या तशा घडल्यामुळे उत्साहाने खळाळता, प्रसन्नदायी असा आजचा दिवस असेल. एखादा नातेवाईक, मित्र किंवा शेजारी तुमच्या वैवाहिक आयुष्यात तणाव निर्माण करेल.\nतुमचा जबरदस्त लवचिकपणा आणि निडरपणा तुमच्या मानसिक ताकद अधिक वाढविणारा ठरेल. कोणतीही परिस्थिती ओढवली तरी अशी खंबीर भूमिका तुम्हाला ती परिस्थिती तुमच्या नियंत्रणात ठेवण्यासाठी सहाय्यकारी ठरेल. आपल्या माहितीतील लोकांमुळे उत्पन्नाचा नवा स्रोत सुरू होईल. संध्याकाळपर्यंत खुशखबर अचानक मिळाल्याने तुमच्या कुटूंबात आनंदाचे वातावरण तयार होईल. पराभव, अपयशातून तुम्ही काही धडे घ्याल अन्यथा तुमच्या चुका तुमच्यावरच उलटतील. इतरांना आपणाकडून प्रमाणाबाहेर अपेक्षा राहतील. मात्र कोणालाही शब्द देण्यापूर्वी आपल्या कामावर परिणाम होत नाही ना, तसेच इतर लोक आपल्या उदार आणि स्नेहपूर्वक वागण्याचा गैरफायदा घेत नाहीत ना हे पाहणे अत्यंत गरजेचे आहे. जीवनात चालणाऱ्या धावपळीमुळे आज तुम्हाला स्वतःसाठी पर्याप्त वेळ मिळेल आणि तुम्ही आपल्या आवडत्या कामाला करण्यात यशस्वी व्हाल. शेजाऱ्यांकडून ���कलेल्या एखाद्या गोष्टीवरून तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याशी भांडण करेल.\nअत्यंत व्यस्त वेळापत्रकातदेखील आपले आरोग्य चांगले असेल. धनची आवश्यकता कधी ही पडू शकते म्हणून, आज जितके शक्य असेल आपल्या पैश्याची बचत करण्याचा विचार करा. लहान मुले तुम्हाला व्यस्त ठेवतील आणि तुम्हाला आनंदही देतील. आपल्या प्रियकर/प्रियसीशी सूड उगविण्याच्या भावनेने वागल्यास काहीही साध्य होणार नाही. त्यापेक्षा शांत डोक्याने, आपल्या ख-या भावना नेमकेपणाने सांगणे योग्य ठरेल. कामाच्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीशी बोलण्याचा तुम्ही बऱ्याच काळापासून प्रयत्न करत असाल, तर आजच्या दिवशी ते शक्य होईल. आपल्या वेळेची किंमत समजा. त्या लोकांच्या मध्ये राहू नका ज्यांच्या गोष्टी तुम्हाला आवडत नाही आणि चुकीची आहे. असे करणे भविष्यात तुम्हाला समस्यांच्या व्यतिरिक्त काही देणार नाही. वैवाहिक आयुष्याचे काही साइड इफेक्ट्स सुद्धा असतात. त्यापैकी काही तुम्हाला आज दिसतील.\nआपल्यातील द्वेषपूर्ण दोष काढून टाकण्यासाठी समरसून जाणारी मैत्री करण्याचा गुण अंगी बाणवा. आपल्या मनावर त्याचा परिणाम होऊ शकतो. दुष्ट प्रवृत्तींवर वेळीच ताबा मिळविणे चांगले असते. आज तुम्ही मित्रांसोबत पार्टीमध्ये खूप पैसा खर्च करू शकतात परंतु, तरी ही तुमचा आर्थिक पक्ष आज मजबूत राहील. तुमच्या मुलांच्या बाबत काळजी व्यक्त करून पाठिंबा देणे महत्त्वाचे ठरेल. अचानक प्रणयाराधन करायला मिळाल्याने तुम्ही गोंधळून जाल. तुम्हाला तुमची कल्पकता, कलात्मकता हरवून गेल्याचे जाणवेल आणि तुम्हाला निर्णय घेणे खूप कमालीचे जड जाईल. जर तुम्ही विचार करतात की, मित्रांसोबत आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ घालवणे तुमच्यासाठी चुकीचे आहे तर, असे करण्याने तुम्हाला येणाऱ्या काळात समस्यांचा सामना करावा लागेल. तुमचा/तुमची जोडीदार आज तुमच्यासमवेत अधिक काळ घालवेल.\nआपल्या आधारावर अनेक गोष्टी अवलंबून असतील आणि आपल्या मनाची स्पष्टता निर्णय घेण्यासाठी महत्त्वाची असेल. आज तुम्हाला समजू शकते की, धन विनाकारण आणि न विचार करता खर्च करणे किती नुकसान पोहचवते. कुटुंबातील सदस्यांच्या आनंदी स्वभावामुळे घरातील वातावरण उत्फूल्ल होईल. आजच्या दिवशी तुम्हाला आजुबाजूला गुलाबाचा सुगंध जाणवेल. प्रेमाच्या परमानंदाची अनुभूती घ्या. तुमचे प्रेमाचे नात�� एक जादुई स्वरूप धारण करत आहे, त्याचा सुखद अनुभव घ्या. जे लोक आत्तापर्यंत कुठल्या कामात व्यस्त होते आज त्यांना आपल्यासाठी वेळ मिळू शकतो परंतु, घरात कुठले काम येण्याने तुम्ही परत व्यस्त होऊ शकतात. स्पर्श, चुंबने, मुके, मिठ्या या सर्वांचेच वैवाहिक आयुष्यात विशेष महत्त्व असते. त्या महत्त्वाचा आज तुम्हाला अनुभव येईल.\nरक्तदाबाचे रुग्ण त्यांचा रक्तदाब कमी करण्यासाठी आणि कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी रेड वाईनची मदत घेऊ शकतात. त्यातून त्यांना आराम लाभेल. निराशाजनक आर्थिक परिस्थितीमुळे काही महत्त्वाच्या कामामध्ये खंड पडू शकतो. तुमच्या बेफिकीर वृत्तीमुळे पालक काळजीत पडतील. नवीन प्रकल्पात हात घालण्याअगोदर तुम्हाला त्यांना विश्वासात घेण्याची गरज आहे. आज दिवसभर तुमचे प्रेम बहरत जाणार आहे. महत्त्वाच्या कामाची फाईल सर्व बाबतीत चोख आणि परिपूर्ण असल्याची तुम्हाला खात्री असल्याशिवाय वरिष्ठांच्या हाती सोपवू नका. पत्रव्यवहार काळजीपूर्वक हाताळण्याची गरज आहे. तुम्ही आणि तुमच्या जोडीदारामध्ये निश्चित स्वरूपाने अविश्वास निर्माण होईल. त्यामुळे तुमचा विवाह टिकण्यात तणाव येईल.\nहे देखील वाचा :\nआजचे राशीभविष्य- २३ जानेवारी, जोडीदाराच्या पुन्हा एकदा प्रेमात पडाल\nआजचे राशीभविष्य -२१ जानेवारी, लांबचा प्रवास टाळा, जोडीदाराचे मन जपा\nआजचे राशीभविष्य – २० जानेवारी, नवीन प्रेमप्रकरण घडण्याची दाट शक्यता\nआजचे राशीभविष्य – १९ जानेवारी : धन लाभ होण्याची शक्यता, प्रेमाचा वर्षाव होणार\nआजचे राशीभविष्य : १८ जानेवारी २०२२\nजळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा\nया बातम्या देखील वाचा\nआजचे राशीभविष्य- २३ जानेवारी, जोडीदाराच्या पुन्हा एकदा प्रेमात पडाल\nआजचे राशीभविष्य -२१ जानेवारी, लांबचा प्रवास टाळा, जोडीदाराचे मन जपा\nआजचे राशीभविष्य – २० जानेवारी, नवीन प्रेमप्रकरण घडण्याची दाट शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://navanirmiti.in/%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0/%E0%A4%B7%E0%A4%82%E0%A4%A2/", "date_download": "2022-01-23T21:25:02Z", "digest": "sha1:7YAXNCIA7CR3WUTFGFWRNQ4AOLHNW256", "length": 7123, "nlines": 99, "source_domain": "navanirmiti.in", "title": "षंढ – नवनिर्मिती", "raw_content": "\n“तुमच्या घरी सगळे सुखरूप आहेत ना … बरं झालं … आम्हीही सगळे घरीच आहोत.” झालं … आपण मोकळे … टीवीवर दाखवली जाणारी रक��तरंजित दृश्य पाहायला … हतबल, मुर्दाड, ‘षंढ’\nदचकून जागा झालास होती मध्यरात्र बहुतेक\nरस्त्यावरची कर्णकर्कश मिरवणूक ती एक\nबाळ तुझे मग रडू लागले वैतागून तू गेलास\nदूषणं दिली प्रशासनाला एक नाही अनेक\nगेलास नंतर निमूटपणे अन् खिडकी केलीस बंद\nस्वत:चीच फसगत करीशी तू असा कसा रे षंढ || १ ||\nऑफिसकरता काढलीस गाडी ट्रॅफिक जाम सारा\nअपघात झाला होता तुझा चढत होता पारा\nलोक धावत होते काही मदत करण्यासाठी\nफुटपाथवरून गाडी काढून केलास तू पोबारा\nऐकूच आला नाही तुजला जखमींचा आक्रंद\nस्वत:चीच फसगत करीशी तू असा कसा रे षंढ || २ ||\nपत्नीसंगे फिरण्याकरता जाशी समुद्रावरती\nगप्पा मारत बसल्या होत्या तेथे काही युवती\nछेडत होते तेथे त्यांना काही मवाली गुंड\nदिसलंच नाही तुला चालता वाढवलीस तू गती\nतुझ्या मनातील पौरूष्यच जणू पडलं आहे थंड\nस्वत:चीच फसगत करीशी तू असा कसा रे षंढ || ३ ||\nपाणी जातं वीजही जाते पोलीस खाती पैसे\nराजकारणी गबर असे ते ठाऊक आहे कैसे\nरस्ते खणले नसतील तेव्हा मंडप त्यावर मोठे\nअशीच चाले लोकशाही अन् उत्तर मिळते ऐसे\nतरीही तुजला वाटत नाही करून उठावे बंड\nस्वत:चीच फसगत करीशी तू असा कसा रे षंढ || ४ ||\nआतंकाचा वणवा करतो स्फोटामागून स्फोट\nकिती उमलत्या आयुष्यांना पाजी विषाचे घोट\nशरीरांचे विच्छिन्न भाग ते पाहून मनात रडसी\nहात बांधूनी घेशी आणिक शिवून टाकसी ओठ\nकरतील कुणीतरी काहीतरी अन् देश राहील अखंड\nस्वत:चीच फसगत करीशी तू असा कसा रे षंढ || ५ ||\nएक सांगतो ऐकून मिळेल शांती तुझ्याही मना\nतुझ्यासारखे असंख्य असती ज्यांना नाही कणा\nकुटुंब आपुले सोडून त्यांना दिसतच नाही काही\nपौरूष्याच्या व्याख्येची ते करतात विटंबना\nअन्यायाच्या समोर संवेदनाच तुमच्या मंद\nस्वत:चीच फसगत करीशी तू असा कसा रे षंढ || ६ ||\nदेव बसला वर ..\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nपुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.\nचांगलं तेवढं घ्यावं जानेवारी 20, 2022\nभारत रत्न खान अब्दुल गफार खान जानेवारी 18, 2022\nभारत रत्न भीमसेन जोशी जानेवारी 18, 2022\nसंदीप दांडेकर commented on आई\nविशाल शिंदे commented on आई\nकाव्यकथा काव्यगाथा प्रेमकाव्य बालकाव्य भक्तिकाव्य भारत रत्न रामायण लघुकथा लघुकथासंग्रह वस्तुवाचक व���चारिक कविता वैज्ञानिक / तात्वज्ञानिक कविता व्यक्तिवाचक कविता सणावली सामाजिक कादंबरी स्थलवाचक कविता\n© २०१८-२१, नवनिर्मिती | संकेतस्थळ श्रेय - वेब वर्चुओसो", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tv9marathi.com/entertainment/television/bigg-boss-15-neha-bhasin-fights-with-abhijit-bichukale-612948.html", "date_download": "2022-01-23T21:02:05Z", "digest": "sha1:SIPSTWIIZKFWB5MVLXMHCL6HWBMQWDDL", "length": 16904, "nlines": 244, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nBigg Boss 15 : भडकलेली नेहा भसीन अभिजीत बिचकुलेला म्हणाली चपलेने मारेल… हे ऐकून बिचकुलेची सटकली आणि मग…\n‘बिग बॉस 15’च्या (Bigg Boss 15) फिनालेला आता अवघे काही दिवस उरले आहेत. स्पर्धकांनी ट्रॉफी जिंकण्यासाठीची तयारी केली आहे आणि एकमेकांना खडतर स्पर्धा देत आहेत. पण, हा शो जितका फिनाले जवळ येत आहे, तितकाच चर्चेत येताना दिसत आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nनेहा भसीन आणि अभिजीत बिचकुले\nमुंबई : ‘बिग बॉस 15’च्या (Bigg Boss 15) फिनालेला आता अवघे काही दिवस उरले आहेत. स्पर्धकांनी ट्रॉफी जिंकण्यासाठीची तयारी केली आहे आणि एकमेकांना खडतर स्पर्धा देत आहेत. पण, हा शो जितका फिनाले जवळ येत आहे, तितकाच चर्चेत येताना दिसत आहे. त्याचे झाले असे की, काही माजी स्पर्धक आणि टीव्ही सेलेब्स बिग बॉसच्या घरामधील आपल्या आवडत्या स्पर्धेकाला सपोर्ट करण्यासाठी शोमध्ये आले होते.\nअभिजीत बिचकुले आणि नेहा भसीनमध्ये वाद\nयावेळी शमिता शेट्टीला सपोर्ट करण्यासाठी नेहा भसीन (Neha bhasin) बिग बाॅसच्या घरामध्ये आली होती. शमिता शेट्टीची बाजू घेत नेहा भसीनने बिग बॉसच्या घरातील इतर सदस्यांना चांगलेच धारेवर घेतले. यावेळी नेहा भसीन अभिजीत बिचकुलेला (Abhijit bichukale) बोलताना म्हणाली की, पैर की जूती परत जर शमिताला बोललास तर त्याच जूतीने तुला घरात येऊन मारेल…मात्र, हे ऐकून अभिजीत बिचकुलेचा पारा चांगलाच चढला…आणि तो थेट नेहा भसीनला म्हणाला की, जे काही तु बोलली आहेस ते माझ्या भाभींना समजले तर ते तुला टकलेच करतील…हे ऐकल्यावर नेहा भसीन म्हणाली की, तुला बोलण्यातच काही अर्थ नाहीये…\nअभिजीत बिचकुलेचे हे बोलणे ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसला. आता अभिजीत आणि नेहामधील हे संभाषण चांगलेच व्हायरल होताना दिसत आहे. शनिवारच्या वीकेंटच्या वारमध्ये सलमान खानने करण आणि अभिजीतचा चांगला क्लास घेतला. ‘वीकेंड का वार’मध्ये सलमान खान उमर रियाजला बोलला की, तू कधीच काही ऐकत नाहीस. व���रंवार सांगूनही तू हिंसा केलीस. या अगोदर ही तू बऱ्याच वेळा घरामध्ये हिंसा केलीस. मात्र, त्यावेळी तुला माफ केले. मात्र, यावेळी तू केलेल्या हिंसेवर जनतेने निकाल दिला आहे. उमरशी बोलल्यानंतर सलमानने उमर रियाझला ‘बिग बॉस’मधून बाहेर काढल्याची घोषणा केली.\nमुन्नाभाईने तुरुंगात कागदाच्या पिशव्या बनवून कमावले 500 रुपये, सुटल्यानंतर पैशांचे असे काही केले की ऐकून थक्क व्हाल\nBigg Boss 15 Shocking | बिग बॉसच्या घरातून धक्कादायक एक्सिट, उमर रियाझ शोमधून बाहेर, रश्मी देसाईला आश्रू अनावर\nShocking : …आणि अचानक कोसळतो पूल, हा Viral Video पाहून अंगावर काटा येईल\nट्रेंडिंग 1 week ago\nBeed Crime : बीडमधील ‘त्या’ जखमी शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृ्त्यू, नातेवाईकांची आरोपीच्या अटकेची मागणी\nBigg Boss 15 : भडकलेली नेहा भसीन अभिजीत बिचकुलेला म्हणाली चपलेने मारेल… हे ऐकून बिचकुलेची सटकली आणि मग…\nBigg Boss 15 Shocking | बिग बॉसच्या घरातून धक्कादायक एक्सिट, उमर रियाझ शोमधून बाहेर, रश्मी देसाईला आश्रू अनावर\nरोहित-जुईलीचा साखरपुडा संपन्न, फोटो सोशल मीडियावर व्हायरल \nया अभिनेत्रींचंं झालं होतं ‘कास्टिंग काऊच’\nठसकेबाज उर्फी जावेदचा हटके अंदाज..\nअभिनेता टायगर श्रॉफचे 8 पॅक Abs असलेले खास फोटोज…\nमलायका अरोराचं ग्लॅमरस फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल…\nVideo : नाना पटोलेंची मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच बावनकुळेंनी पुतळा जाळला, तर दरेकरांचं जोरदार प्रत्युत्तर\nNana Patole : भिवंडीला पुन्हा काँग्रेसचा गड बनवा आणि स्वबळावर काँग्रेसचा झेंडा फडकवा : नाना पटोले\nउद्धव ठाकरे म्हणाले ‘युतीत 25 वर्षे सडली’; मग 2 वर्षात काय कमावलं\nKalyan : रिंग रोड रस्ता बाधितांचे बीएसयुपी प्रकल्पात पुनर्वसन करणार, खासदार श्रीकांत शिंदे यांची माहिती\nSpecial Report | नागपुरात एमपीएससीचा पेपर फुटला, अभाविपचा दावा; आयोग म्हणते असं काही घडलंच नाही, नेमकं काय\nपाकमधील धुळीच्या वादळाने मुंबईकरांची हुडहुडी, गार वाऱ्यांनी मुंबई गारठली, येत्या 48 तासांत अवकाळीची शक्यता\nSpecial Report : पुतळ्यावरून पुन्हा एकदा ‘एमआयएम’-शिवसेनेत जुंपली; जलील अन् खैरेंमध्ये खडाजंगी\nThane : शाळा, महाविद्यालय, रेल्वे स्थानक बाँबने उडविण्याची धमकी; ठाणे पोलीस शाळेला आला ईमेल\nडिसले गुरुजींच्या पीएचडीचा मार्ग मोकळा; अध्यायन रजेच्या अर्जला अखेर मंजुरी\nबिटींग द रिट्रीट मध्ये 70 वर्षांपासून वाजणाऱ्या ‘त्या’ गाण्याची गोष्ट जे यंदा वाजविले जाणार नाही..\nउद्धव ठाकरे म्हणाले ‘युतीत 25 वर्षे सडली’; मग 2 वर्षात काय कमावलं\nपाकमधील धुळीच्या वादळाने मुंबईकरांची हुडहुडी, गार वाऱ्यांनी मुंबई गारठली, येत्या 48 तासांत अवकाळीची शक्यता\nIND vs SA, 3rd ODI, LIVE Cricket Score: द. आफ्रिकेची भारतावर 4 धावांनी मात, सलग तिसऱ्या सामन्यात भारताचा दारुण पराभव\nVideo : नाना पटोलेंची मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच बावनकुळेंनी पुतळा जाळला, तर दरेकरांचं जोरदार प्रत्युत्तर\n‘राज्यात मुघल पुन्हा कबरीतून अवतारले, ज्वलंत हिंदुत्ववादी मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये वीर टिपूची उद्याने’\nबिटींग द रिट्रीट मध्ये 70 वर्षांपासून वाजणाऱ्या ‘त्या’ गाण्याची गोष्ट जे यंदा वाजविले जाणार नाही..\nJanhvi kapoor | Yellow बिकनीत जान्हवी दिसतेय खास, काय आहे यल्लो बिकनीचा राज\nCorona, Omicron Cases Maharashtra LIVE : संसद भवनातील 875 कर्मचारी पॉझिटीव्ह; उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनाही कोरोनाची लागण\nMaharashtra News Live Update : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांशी संवाद\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tv9marathi.com/politics/raj-thackeray-suggestions-gave-to-uddhav-thackeray-about-corona-virus-outbreak-and-lockdown-432373.html", "date_download": "2022-01-23T22:29:21Z", "digest": "sha1:NSNTPKLDVGIJNA4BA5NKYK7WUXYGAR4D", "length": 20023, "nlines": 263, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nराज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या सर्वात महत्त्वाच्या सूचना नेमक्या काय\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केलेल्या सूचनांची माहिती राज ठाकरेंनी पत्रकारांना दिली आहे. Raj Thackeray Uddhav Thackeray\nविनायक डावरुंग, टीव्ही 9 मराठी, मुंबई\nमुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत झालेल्या बैठकी विषयी माहिती दिली. राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांशी झूम मिटींगमध्ये झालेल्या चर्चेची माहिती दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केलेल्या सूचनांची माहिती त्यांनी दिली आहे. माझ्याकडे अनेक तक्रारी आणि सूचना आल्या होत्या, त्या मुख्यमंत्र्यांकडे केल्या. काही सूचना केल्या त्याची माहिती राज ठाकरेंनी दिली. (Raj Thackeray suggestions gave to Uddhav Thackeray about Corona Virus Outbreak and Lockdown )\nराज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या सूचना\nछोट्या व्यापाऱ्यांन��� दोन दिवस दुकानं उघडण्याची परवानगी द्या\nजे छोटे उद्योग आहेत, त्यांना उत्पादन करायला सांगितलंय पण विक्रीला बंदी आहे, असं असेल तर उत्पादन करुन ठेवायचं कुठे, विकायचं नाही तर उत्पादन का करायचं… म्हणून मी सांगितलं दोन तीन दिवस विक्रीसाठी सुरु ठेवा. छोट्या व्यापाऱ्यांना आठवड्यातून २-३ दिवस दुकानं सुरु करण्यास परवानगी द्या\nअनेकांनी छोटी मोठी कर्ज घेतली आहेत. बँकांकडे पैसा गेला पाहिजे मान्य, पण लोकांकडे पैसा असेल तर बँकात जाईल. सक्तीने वसूल केलं जात आहे. ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन आहे, मग लोकांनी हप्ते कसे भरावे\nवीज बिल आणि व्यवसाय कर\nसरसकट लॉकडाऊन काळात वीजबिल माफ करणे आणि जीएसटीबाबत व्यापाऱ्यांना सूट द्यावी, राज्याने केंद्राशी बोलावं, अशी सूचना केल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं.\nलॉकडाऊनमध्ये सरकारी कंत्राटी कामगारांना घेतलं होतं, पण नंतर काढून टाकलं.. मी सूचना केली, त्यांना घ्या, तहान लागली की विहीर खोदणं योग्य नाही. कंत्राटी कर्मचाऱ्यांना परत सेवेत घेऊन त्यांची कायमस्वरुपी व्यवस्था करावी, अशी सूचना दिली. या सूचना योग्य आहेत असं मुख्यमंत्री म्हणाले, मंत्रिमंडळाशी बोलण्याचं आश्वासन दिलं.\nजीम सलून यांना परवानगी द्या\nजीम, सलून यांनाही दोन-तीन दिवस सुरु ठेवण्याची परवानगी द्यावी. स्वीमिंग पूल बंद ठिक आहे. पण खेळाडूंना सवलत हवी. स्वीमिंग पूल असो वा अन्य खेळ, बॉडी बिल्डरना सराव करण्यासाठी जीम सुरु ठेवावी.\nसरकारची तिजोरीची परिस्थिती माहिती आहे. शेतकऱ्यांना हमीभाव द्यावा. शेतकरी जर कोसळला तर पुन्हा अजून मोठं संकट येईल.\nशाळा बंद आहेत, पण शाळांच्या फी तशाच आहेत. या शाळांना फी घेऊ नका, अर्धी घ्या किंवा काहीतरी कार्यवाही करावी. शाळांच्या कर्मचाऱ्यांच्या मानधनाबाबत देखील विचार करण्याची सूचना दिली.\nदहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रमोट करा\nविद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार करुन पहिली ते आठवी प्रमाणं दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता पास करा. ते कोणत्या मानसिकतेत माहिती नाहीत. ही पोरं तर लहान, कुठून अभ्यास करणार , कशा परीक्षा देणार, माहिती नाही.खालच्या विद्यार्थ्यांना प्रमोट केलं, तसं दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढे ढकला, अशीही मागणी त्यांनी केली.\nमहाराष्ट्रात कोरोना का वाढला; राज ठाकरे यांनी सांगितल�� दोन कारणं; राज ठाकरे यांनी सांगितली दोन कारणं\nRaj Thackeray PC LIVE : किंबहुना वापरलं तर चालेल का राज ठाकरे यांची पत्रकार परिषद\nमहाराष्ट्रात कोरोना का वाढला; राज ठाकरे यांनी सांगितली दोन कारणं\n कधी कुठे आणि कोणकोणत्या इयत्तांच्या शाळा सुरु आणि कोणत्या बंद\nमहाराष्ट्र 8 hours ago\nPakistanच्या Karachiमध्ये आलेलं धुळीचं वादळ महाराष्ट्रात धडकलं \nशॉर्टसर्किटमुळे बीडमधील शेतकऱ्यांचा ऊस जळून खाक, दहा लाखांचे नुकसान\nलता मंगेशकरांच्या प्रकृतीत सुधारणा, आयसीयूमध्ये उपचार सुरू; लवकर ब-या होण्यासाठी प्रार्थना करा\nहार्सूल कारागृह हादरले | कर्मचाऱ्यांसह कैद्यांना कोरोनाची लागण, सात दिवसात पाच रुग्ण\nताज्या बातम्या 16 hours ago\nWeather Forecast | राज्यात पुन्हा हुडहुडी, मुंबईत पावसाच्या सरी; येत्या काही दिवसांत पारा 15 अंशापर्यंत घसरणार\nमहाराष्ट्र 18 hours ago\n‘अनाथांची माय’ सिंधुताई सपकाळ यांचा जीवनप्रवास\nमहाराष्ट्रातील निर्बंधांबाबत अजित पवार नेमकं काय म्हणाले \nमुंबईतील रहिवासी इमारतींसाठी काय आहे नवी नियमावली \nमध्य रेल्वेवर 24 तासांचा मेगाब्लॉक\nVideo : नाना पटोलेंची मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच बावनकुळेंनी पुतळा जाळला, तर दरेकरांचं जोरदार प्रत्युत्तर\nNana Patole : भिवंडीला पुन्हा काँग्रेसचा गड बनवा आणि स्वबळावर काँग्रेसचा झेंडा फडकवा : नाना पटोले\nउद्धव ठाकरे म्हणाले ‘युतीत 25 वर्षे सडली’; मग 2 वर्षात काय कमावलं\nKalyan : रिंग रोड रस्ता बाधितांचे बीएसयुपी प्रकल्पात पुनर्वसन करणार, खासदार श्रीकांत शिंदे यांची माहिती\nSpecial Report | नागपुरात एमपीएससीचा पेपर फुटला, अभाविपचा दावा; आयोग म्हणते असं काही घडलंच नाही, नेमकं काय\nपाकमधील धुळीच्या वादळाने मुंबईकरांची हुडहुडी, गार वाऱ्यांनी मुंबई गारठली, येत्या 48 तासांत अवकाळीची शक्यता\nSpecial Report : पुतळ्यावरून पुन्हा एकदा ‘एमआयएम’-शिवसेनेत जुंपली; जलील अन् खैरेंमध्ये खडाजंगी\nThane : शाळा, महाविद्यालय, रेल्वे स्थानक बाँबने उडविण्याची धमकी; ठाणे पोलीस शाळेला आला ईमेल\nडिसले गुरुजींच्या पीएचडीचा मार्ग मोकळा; अध्यायन रजेच्या अर्जला अखेर मंजुरी\nबिटींग द रिट्रीट मध्ये 70 वर्षांपासून वाजणाऱ्या ‘त्या’ गाण्याची गोष्ट जे यंदा वाजविले जाणार नाही..\nउद्धव ठाकरे म्हणाले ‘युतीत 25 वर्षे सडली’; मग 2 वर्षात काय कमावलं\nपाकमधील धुळीच्या वादळाने मुंबईकरांची हुडहुडी, गार वाऱ्यांनी मुंबई गारठली, येत्या 48 तासांत अवकाळीची शक्यता\nIND vs SA, 3rd ODI, LIVE Cricket Score: द. आफ्रिकेची भारतावर 4 धावांनी मात, सलग तिसऱ्या सामन्यात भारताचा दारुण पराभव\nVideo : नाना पटोलेंची मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच बावनकुळेंनी पुतळा जाळला, तर दरेकरांचं जोरदार प्रत्युत्तर\n‘राज्यात मुघल पुन्हा कबरीतून अवतारले, ज्वलंत हिंदुत्ववादी मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये वीर टिपूची उद्याने’\nबिटींग द रिट्रीट मध्ये 70 वर्षांपासून वाजणाऱ्या ‘त्या’ गाण्याची गोष्ट जे यंदा वाजविले जाणार नाही..\nJanhvi kapoor | Yellow बिकनीत जान्हवी दिसतेय खास, काय आहे यल्लो बिकनीचा राज\nCorona, Omicron Cases Maharashtra LIVE : संसद भवनातील 875 कर्मचारी पॉझिटीव्ह; उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनाही कोरोनाची लागण\nMaharashtra News Live Update : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांशी संवाद\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tv9marathi.com/sports/cricket-news/steve-smith-and-marnus-labuschgne-shine-on-day-2-of-sydney-test-365446.html", "date_download": "2022-01-23T20:35:55Z", "digest": "sha1:OTLVC653GXP22BSBMOKURPGX72DCUTBO", "length": 18672, "nlines": 246, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nSydney Test, Day 2: नव्या चेंडूसह भारताची भेदक गोलंदाजी, ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ माघारी, कांगारु आता ‘स्मिथ’भरोसे\nसिडनी कसोटीमधील दुसऱ्या दिवसातील पहिल्या सत्रावर ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी वर्चस्व गाजवलं.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nअक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nसिडनी : सिडनी कसोटीमधील (Sydney Test) दुसऱ्या दिवसातील पहिल्या सत्रावर ऑस्ट्रेलियाने वर्चस्व गाजवलं. ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लाबूशेन आणि स्टिव्ह स्मिथ या दोघांनी शानदार अर्धशतकं झळकावत सामन्यावर पकड मिळवली. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत 5 गड्यांच्या बदल्यात 249 धावा उभारल्या आहेत. ऑस्ट्रेलियाकडून स्टिव्ह स्मिथ 76 धावांवर खेळत आहे. तर मार्नस लाबुशेन काही वेळापूर्वी 91 धावांवर बाद झाला आहे. टीम इंडियाकडून काल मोहम्मद सिराज आणि नवदीप सैनीने प्रत्येकी 1 विकेट घेतली होती. (Steve Smith and Marnus Labuschgne shine on Day 2 of Sydney Test)\nआज सकाळच्या सत्रात फिरकीपटू रवींद्र जडेजाने लाबूशेनला कर्णधार अजिंक्य रहाणेकरवी झेलबाद करुन आजच्या दिवसातलं पहिलं यश मिळवून दिलं. त्यानंतर जडेजाने भरवशाच्या फलंदाज मॅथ्यू वेडला (13) बाद करुन आजच्या दिवसात टीम इंडियाला अजून एक यश मिळवून दिलं. त्यानंतर सिडनी कसोटीत 80 षटकांनंतर टीम इंडियाला नवा चंड़ू देण्यात आला आहे. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज या दोघांनी नव्या चेंडूसह भेदक गोलंदाजी सुरु केली. सकाळच्या सत्रातील शेवटच्या चेंडूवर बुमराहने कॅमरॉन ग्रीनला शून्यावर बाद करत ऑस्ट्रेलियाचा पाचवा गडी माघारी धाडला.\nजडेजाच्या फिरकीची जादू आजच्या दिवसात फिरकीपटू रवींद्र जडेजाच्या फिरकीची जादू पाहायला मिळाली. एका बाजूला खेळपट्टीवर जम बसवलेल्या ऑस्ट्रेलियन फलंदाजांकडून भारतीय गोलंदाजीचा सामना करत चांगल्या रनरनेटने धावा जमवणं सुरु असताना तेच फलंदाज जडेजाच्या गोलंदाजीवर अडखळत खेळत होते. आजच्या दिवसात टीम इंडियाने आतापर्यंत तीन फलंदाजांना बाद केलं आहे. त्यापैकी दोन विकेट्स जडेजाच्या नावावर आहेत. टीम इँडिया आता नव्या चेंडूसह गोलंदाजी करत असल्यामुळे कर्णधार रहाणेने पुन्हा एकदा चेंडू जलदगती गोलंदाजांच्या हाती सोपवला आहे. आता काही वेळ बुमराह-सिराज आणि नवदीप सैनीची गोलंदाजी पाहायाला मिळेल. चेंडू जुना झाल्यानंतर पुन्हा एकदा जडेजाची फिरकी अनुभवायला मिळेल.\nगेल्या काही सामन्यांमध्ये फ्लॉप ठरत असलेल्या स्टिव्ह स्मिथने आज जबाबदारीने खेळ केला. त्याने शानदार अर्धशतक झळकावत सामन्यावर पकड मिळवली आहे. तसेच पाच महत्त्वाचे फलंदाज बाद झाल्यामुळे आता कांगारुंच्या संघाची भिस्त स्मिथवरच आहे. स्मिथने आतापर्यंत 159 चेंडूंचा सामना करत 11 चौकारांच्या सहाय्याने 76 धावा फटकावल्या आहेत. स्मिथने खेळपट्टीवर त्याचा चांगलाच जम बसवला आहे. आता त्याची साथ कोण देतंय हे पाहणं ओत्सुक्याचं ठरेल. सामन्याच्या दुसऱ्या सत्रात भारताचे जलदगती गोलंदाज विरुद्ध स्मिथ असा मुकाबला पाहायला मिळणार आहे.\nप्रत्येक सामन्यात कॅच सोडणारच, ऋषभ पंतने लाज आणली, नकोसा विक्रम\nआयपीएलच्या आगामी मोसमासाठीची लिलाव प्रक्रिया 11 फेब्रुवारीला होण्याची शक्यता\n1 GB इंटरनेटसाठी या देशांमधील नागरिक हजारो रुपये मोजतात, भारत-इस्रायलमध्ये डेटा सर्वात स्वस्त\nआंतरराष्ट्रीय 2 days ago\nतुम्ही किती वर्ष जगाल हे तुमच्या डोळ्यांद्वारे कळेल, ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञांनी केला आहे दावा \nICC T20 World Cup 2022 Full Schedule: T-20 वर्ल्डकप 2022 ‘या’ दिवशी भारत-पाकिस्तान भिडणार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक\nनेस्लेनं किटकॅट चॉकलेटव�� लावला भगवान जगन्नाथाचा फोटो, लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया\nट्रेंडिंग 3 days ago\nCorona and Omicron | देशात 24 तासात 3.17 लाखापेक्षा अधिक रुग्ण, ओमिक्रॉनचे 9 हजारपेक्षा जास्त\nराष्ट्रीय 4 days ago\nसैफ अली खानच्या मुलासोबत ही कुणाची मुलगी\nरोहित-जुईलीचा साखरपुडा संपन्न, फोटो सोशल मीडियावर व्हायरल \nपाळणा हलला, देसी गर्ल आई झाली\nया अभिनेत्रींचंं झालं होतं ‘कास्टिंग काऊच’\nठसकेबाज उर्फी जावेदचा हटके अंदाज..\nVideo : नाना पटोलेंची मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच बावनकुळेंनी पुतळा जाळला, तर दरेकरांचं जोरदार प्रत्युत्तर\nNana Patole : भिवंडीला पुन्हा काँग्रेसचा गड बनवा आणि स्वबळावर काँग्रेसचा झेंडा फडकवा : नाना पटोले\nउद्धव ठाकरे म्हणाले ‘युतीत 25 वर्षे सडली’; मग 2 वर्षात काय कमावलं\nKalyan : रिंग रोड रस्ता बाधितांचे बीएसयुपी प्रकल्पात पुनर्वसन करणार, खासदार श्रीकांत शिंदे यांची माहिती\nSpecial Report | नागपुरात एमपीएससीचा पेपर फुटला, अभाविपचा दावा; आयोग म्हणते असं काही घडलंच नाही, नेमकं काय\nपाकमधील धुळीच्या वादळाने मुंबईकरांची हुडहुडी, गार वाऱ्यांनी मुंबई गारठली, येत्या 48 तासांत अवकाळीची शक्यता\nSpecial Report : पुतळ्यावरून पुन्हा एकदा ‘एमआयएम’-शिवसेनेत जुंपली; जलील अन् खैरेंमध्ये खडाजंगी\nThane : शाळा, महाविद्यालय, रेल्वे स्थानक बाँबने उडविण्याची धमकी; ठाणे पोलीस शाळेला आला ईमेल\nडिसले गुरुजींच्या पीएचडीचा मार्ग मोकळा; अध्यायन रजेच्या अर्जला अखेर मंजुरी\nबिटींग द रिट्रीट मध्ये 70 वर्षांपासून वाजणाऱ्या ‘त्या’ गाण्याची गोष्ट जे यंदा वाजविले जाणार नाही..\nउद्धव ठाकरे म्हणाले ‘युतीत 25 वर्षे सडली’; मग 2 वर्षात काय कमावलं\nपाकमधील धुळीच्या वादळाने मुंबईकरांची हुडहुडी, गार वाऱ्यांनी मुंबई गारठली, येत्या 48 तासांत अवकाळीची शक्यता\nIND vs SA, 3rd ODI, LIVE Cricket Score: द. आफ्रिकेची भारतावर 4 धावांनी मात, सलग तिसऱ्या सामन्यात भारताचा दारुण पराभव\nVideo : नाना पटोलेंची मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच बावनकुळेंनी पुतळा जाळला, तर दरेकरांचं जोरदार प्रत्युत्तर\n‘राज्यात मुघल पुन्हा कबरीतून अवतारले, ज्वलंत हिंदुत्ववादी मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये वीर टिपूची उद्याने’\nबिटींग द रिट्रीट मध्ये 70 वर्षांपासून वाजणाऱ्या ‘त्या’ गाण्याची गोष्ट जे यंदा वाजविले जाणार नाही..\nJanhvi kapoor | Yellow बिकनीत जान्हवी दिस��ेय खास, काय आहे यल्लो बिकनीचा राज\nCorona, Omicron Cases Maharashtra LIVE : संसद भवनातील 875 कर्मचारी पॉझिटीव्ह; उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनाही कोरोनाची लागण\nMaharashtra News Live Update : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांशी संवाद\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.matrubharti.com/index.php/book/read/content/19915269/janu-2", "date_download": "2022-01-23T21:09:38Z", "digest": "sha1:PIQFTIWPEHC2IFXV2PHIEXPOLEMAWSWP", "length": 12009, "nlines": 172, "source_domain": "www.matrubharti.com", "title": "Janu - 2 in Marathi Love Stories by vidya,s world books and stories PDF | जानू - 2", "raw_content": "\nअभय ला जानू च नाव समजलं होत ..तिला पाहिल्या पासूनच तो तिला माझी जानू समजून बसला होता ..आपली कधी ओळख होईल ..कधी तिच्याशी बोलू अस झालं होत त्याला ..उन्हाळी सुट्टी मध्येच तर जानू तिथे राहायला आली होती ..सुट्टी संपून आता शाळा सुरू झाली होती..९वी ला तर होते ते आताशी ...दोघे ही एकच शाळेत ..पण ..शाळेला ..अ,ब,क अशा तुकड्या असल्यामुळे ते एकाच वर्गात नव्हते ..याच भलतच दुःख अभयला झालं होत ...पण जानू मात्र अजून ही या सर्व गोष्टी पासून अनभिज्ञ होती..तिला अभय च्या भावना ..त्याची ओढ याबद्दल जराशीही कल्पना नव्हती....\nजानू आताशी सर्वांना ओळखू लागली होती ... मिहुं आणि तिचं मात्र छान जमायचं...तो नेहमी तिच्या घरी असायचा ..आता अभय दादा प्रमाणे ..जानू दीदी ही त्याची फेवरेट झाली होती...जानू ही संजू. अजु ..बिट्टू .. व आपल्या अभय ला ओळखू लागली होती..ते आपले शेजारी आहेत ..आपण एकाच शाळेत आहोत ..बस इतकीच काय ती ओळख..\nइकडे अभय ची वेगळीच हालत...अभय च्या बरोबर घरासमोर ..जानुच घर पण मध्ये बरच अंतर ..पण अभय घराबाहेर आला की ...समोर लगेच ..जानूच घर ..जानू घरा बाहेर आली की ..लगेच अभय ला दिसे...जानुच्या घरा शेजारी उजव्या बाजूला संजुच घर..आणि डाव्या बाजूला ..एक वहिनी राहायच्या ..बाबा घरी नसले की जानू वहिनी कडे जाऊन बसत असे..तिचं आणि वाहिनीच छान जमायचं...खूप गप्पा मारायच्या दोघी मिळून...चाळीच्या एका टोकाला एक सार्वजनिक नळ होता ..जेव्हा कधी ..पाण्याचा प्रॉब्लेम होई ..सर्वजण तिथून पाणी आणत..\nअभय उठला की पहिलं घरा बाहेर येई ..जानू कुठे दिसते की पाही..ती दिसली की ..चला ..आजचा दिवस झाला फ्रेश आणि गूड..हलकीशी स्माइल करी ..फक्त जानू ला पाहणंच त्याला खूप सुखावून जाई ..पण जेव्हा जानू सकाळी सकाळी दिसत नसे...मग झालं अभय च मन उदास ...खरंच कधी कधी आपल्या आवडत्या व्यक्तीला फक्त पाहणं ..यात ही खूप मोठं सुख दडलेले असत ..ते ..छोटंसं सुख ही आभाळ एवढं मोठं वाटू लागत ..\nसायकल वरून फेऱ्या मारण हा अभय चा आवडता छंद....जेव्हा जानू दिसायची नाही तेव्हा तो दिवस भर चाळीत सायकल ची फेरी मारी...एकदम स्पीड मध्ये सायकल चालवत यायचं ... व जस जानू च घर येईल तस एकदम स्पीड कमी कमी करत जाणं ..ही त्याची आगळी वेगळी ट्रिक ... ह्म्म्म..एवढ्या फेऱ्यात एकदा का होईना .. जानूच दर्शन होतच असे ..झालं ..अभय जणू गड जिंकल्या च्या आनंदाने घर गाठायचा...तिच्याशी बोलन होत नसले तरी ..तिला पाहण्यातच ..त्याला सर्व काही मिळाल्याचा आनंद असायचा ....कुठे असत इतकं निस्वार्थ आणि निखळ प्रेम..आज काल..तर ..मुलीचं सर्वस्व जरी मिळालं ..तरी ..प्रेमाची परिभाषा ..कळलेली नसते ..एव्हाना ..शरीर सुख ..इतकच ..काय प्रेम..अशी या व्यवहारिक जगाची ..रित झाली आहे ..त्यात अभय सारखा एखादाच ..जन्म घेतो ..सर्वांना प्रेमाची खरी ओळख करून देण्यासाठी..\nबरेच दिवस झाले होते ..जानू शाळेत ही हुशार ..त्यात बऱ्याच तिच्या मैत्रिणी झाल्या होत्या ..मुल मात्र .. जानू ची मुद्दाम खोड काढत ...तिला चिडवत ....बऱ्याच जणांना ती त्यांचं पहिलं प्रेम वाटू लागली होती ..पण ..जानू या सर्वांन कडे दुर्लक्ष करी..तिला तिच्या बाबांचा स्वभाव माहित होता..आणि तिला त्यांची भीती ही होती..शाळेत आता सर्वांना चांगलच कळलं होत की जानू बरीच हुशार आहे ..त्यामुळे शिक्षकांचं तिच्यावर लक्ष होत ....विज्ञान चे माने सर .. म्हटलं की .. जानूच्या तोंडच पाणी पळायचं..जानू च काय शाळेत सर्वजण त्यांना नेहमी घाबरत...... सरांचं एक विशेष म्हणजे ..ते ..शिकवत असताना ..त्यांच्या तोंडून ..खूप थुंकी उडे ..आणि मुलांच्या तोंडावर .. पडे .पण सरांचं त्याकडे लक्ष नसे ..पण ..जेव्हा सर वर्गात येत ..सर्वजण आपला चेहरा लपवून घेत ....जानू ही तेच करायची...सर आले म्हंटले की लागले सर्वजण ..डेस्क मध्ये तोंड खुपसायला ....सर्वांनी मिळून त्यांचं नाव ..फवारा सर अस ठेवलं होत ..सर गेले की सर्वजण खूप हसायचे ....सर खूपच कडक..त्यांचा अभ्यास पूर्ण नसला की ..डोळ्यातून पाणी येऊन हात सूजू पर्यंत बदडून काढायचे.....गणित शिकवत होते ..गावित सर ..फार छान शिकवायचे..पण..त्यांची ही एक वाईट सवय ..ते ..कमी हुशार मुलांना ..खूप टोमणे मारायचे ...की कित्येक जणांच्या ते जिव्हारी लागायचे ..पण सरांचं चालूच असायचं.....भोसले सर होते भूगोल विषयाला..पण त्यांचं त्यांनाच कळत नसावं बहुतेक ..ते शिकवतात की ..अर्ध्या झोपेत आहेत ..हे समजू पर्यंत त्याचं शिकवण झालं असायचं.....हे तिघे गुरुवर्य सोडले तर बाकी सर्वजण ..फारच ..छान ....होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.newsdanka.com/videos/a-truly-versatile-actress-smita/40708/", "date_download": "2022-01-23T22:16:33Z", "digest": "sha1:Y3N5XOCWNOWGNRCFRSAN5P7LURJBKRKQ", "length": 6379, "nlines": 133, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "A Truly Versatile Actress Smita", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरव्हिडीओ गॅलरीमुक्त, स्वतंत्र, समृद्ध 'स्मिता'\nमुक्त, स्वतंत्र, समृद्ध ‘स्मिता’\nकाय आहे भारत-अरब-भूमध्य सागर व्यापार परियोजना\nकशी असते जर्मन निवडणूक, कोण होणार नवीन जर्मन चांसेलर\nअसा आहे भारताला तालिबानपासून धोका\nसुप्रसिद्ध अभिनेत्री स्मिता पाटील यांचा १३ डिसेंबर हा स्मृतिदिन. समांतर आणि व्यावसायिक अशा दोन्ही चित्रपटांत सारख्याच सहजतेने अभिनय साकारणाऱ्या या गुणी अभिनेत्रीचे हे स्मरण…\n भला मोठा आरसा, तळघर आणि त्यात सापडल्या मुली\nआणि मागील लेखजितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानी अभाविपची संतप्त निदर्शने\nमुक्त, स्वतंत्र, समृद्ध ‘स्मिता’\nस्मिता पाटील …. बोलका चेहरा आणि मुद्देसूद बोलणं\nमेरे अपने चित्रपटाला पन्नास वर्षे पूर्ण\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nमुंबईच्या गाड्यांवर का पसरली पांढरी चादर\n…हे आहे नेताजींच्या पुतळ्याचे महत्त्व\n‘मी स्वातंत्र्याची भीक स्वीकारणार नाही, स्वातंत्र्य मिळवणार असे म्हणणाऱ्या नेताजींना नमन’\nनिवडणूक मतचाचण्यांनी फोडला समाजवादी पक्षाला घाम\n‘बेबी’ चित्रपटातील एंजल आता ओळखताच येणार नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://www.newsdanka.com/vishesh/bharat-sasane-elected-as-a-president-of-95th-akhil-bhartiya-marathi-sahitya-sanmelan/42439/", "date_download": "2022-01-23T21:36:58Z", "digest": "sha1:ZSHVYRV7EGTIKUR7G3M5DZJDJSOSG7C6", "length": 11496, "nlines": 138, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Bharat Sasane Elected As A President Of 95th Akhil Bhartiya Marathi Sahitya Sanmelan", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरविशेष९५व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी भारत सासणे\n९५व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी भारत सासणे\nवानखेडे ड्रग्जवाल्यांवर कारवाई केलीत, आता भोगा…\nज्ञानदेव आणि अज्ञान देव….\nराज्यातील संघर्ष नाट्याचा तिसरा अंक\nजावेद अख्तर, तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाही\n९५व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी भारत सासणे यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ९४व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्येच ९५ वे साहित्य संमेलन हे लातूरच्या उदगीरमध्ये होणार असल्याचे सांगितले होते. पुढील साहित्य संमेलन चार महिन्याच्या आत होणार असल्याची माहिती नाशिक येथील साहित्य संमेलनामध्ये देण्यात आली होती. त्यामुळे येत्या तीन महिन्यात संमेलनाची तारीख निश्चित होणार असून दरम्यान या संमेलनाच्या अध्यक्षपदी भारत सासणे यांची निवड झाली आहे.\nकोण आहेत भारत सासणे\nजालना येथे भारत सासणे यांचा जन्म २७ मार्च १९५१ रोजी झाला. अहमदनगर महाविद्यालयातून त्यांनी बी.एससी ही पदवी घेतली. १९८० नंतरच्या आधुनिक मराठी कथाकारांमध्ये एक अग्रगण्य आणि महत्त्वाचे कथा लेखक म्हणून त्यांची ओळख आहे. भारत सासणे यांनी वैजापूरला ४ एप्रिल २०१० रोजी झालेल्या ५व्या राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून जबाबदारी बजावली होती. सासणे यांनी २०१४ मध्ये बहिर्जी शिक्षण संस्थेतर्फे वसमत येथे आयोजित ३५व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली होती. २०१६ मध्ये नाशिकच्या उत्तर महाराष्ट्र साहित्य सभेचे जळगाव येथे अध्यक्षपद भूषवले होते.\nजावई समीर खान अडचणीत येताच नवाब मलिक यांची एनसीबी विरोधात पुन्हा बोंबाबोंब\nसमाजकार्याच्या नावावर भलतेच कार्य करणाऱ्या संस्थाना मोदी सरकारचा दणका\n… हे आहे बिपीन रावत यांच्या हेलीकॉप्टर दुर्घटनेमागचे खरे कारण\nशिवसेनेला राज्यपालांकडून दणका; आश्रय योजनेची होणार चौकशी\nभारत सासणे यांनी अनेक कथा लिहिल्या असून यातून समाजाच्या सर्वच स्तरावरील लोकांचे दर्शन घडते. या कथांमधून गंभीर, शोकाकुल अशा भावजीवनाचा प्रत्यय येतो. त्यांच्या कथांतून व्यक्तीच्या आत्मशोधाच्या प्रक्रियेचे चित्रण जसे आढळते, तसेच स्त्री-पुरुषांतील परस्पर आकर्षणामागचे गूढ, तरल, सूक्ष्म मनोव्यापारही ते कौशल्याने उलगडून दाखवतात. त्यांच्या अनेक पुस्तकांना राज्यशासनाचे उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचे पुरस्कार, तसेच इतरही मानाचे व प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळाले आहेत. भारत सासणे यांच्या ‘डफ’ या दीर्घ कथेवर प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे हे ‘काळोखाच्या पारंब्या’या नावाचा चित्रपट दिग्दर्शित करत आहेत.\nपूर्वीचा लेखजावई समीर खान अडचणीत येताच नवाब मलिक यांची एनसीबी विरोधात पुन्हा बोंबाबोंब\nआणि मागील लेखशिवसेनेच्या जत्रोत्सवात कोरोना नियमांचा फज्जा\nमुंबईच्या गाड्यांवर का पसरली पांढरी चादर\n…हे आहे नेताजींच्या पुतळ्याचे महत्त्व\n‘मी स्वातंत्र्याची भीक स्वीकारणार नाही, स्वातंत्र्य मिळवणार असे म्हणणाऱ्या नेताजींना नमन’\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nमुंबईच्या गाड्यांवर का पसरली पांढरी चादर\n…हे आहे नेताजींच्या पुतळ्याचे महत्त्व\n‘मी स्वातंत्र्याची भीक स्वीकारणार नाही, स्वातंत्र्य मिळवणार असे म्हणणाऱ्या नेताजींना नमन’\nनिवडणूक मतचाचण्यांनी फोडला समाजवादी पक्षाला घाम\n‘बेबी’ चित्रपटातील एंजल आता ओळखताच येणार नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/mumbai/maharashtra-corona-update-maharashtra-corona-situation-is-alarming-568-corona-patient-died-today-67-thousand-468-new-corona-patient-442479.html", "date_download": "2022-01-23T21:30:00Z", "digest": "sha1:U54TNN5FEVU73VICVBBCQJS2GHPC7W7Q", "length": 21607, "nlines": 266, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nMaharashtra Corona Update : चिंतेत वाढ; गेल्या 24 तासांत 568 जणांचा मृत्यू, 67 हजार 468 नवे कोरोना रुग्ण\nगेल्या 24 तासांत राज्यात 568 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात तब्बल 67 हजार 468 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nकोरोना चाचणी प्रातिनिधिक फोटो\nमुंबई : राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने संपूर्ण लॉकडाऊनची तयारी सुरु केलीय. त्याबाबतचे आदेश राज्याच्या मुख्य सचिवांकडून दिले जाणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधून लॉकडाऊनबाबत माहिती देणार होते. मात्र, नाशिकच्या दुर्घटनेनंतर मुख्य ��चिवांकडून लॉकडाऊन जाहीर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. अशावेळी राज्यातील कोरोनास्थिती अधित चिंताजनक बनल्याचं आजच्या आकडेवारीवरुन पाहायला मिळत आहे.(568 corona Patient died today, 67 thousand 468 new corona patient)\nगेल्या 24 तासांत राज्यात 568 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात तब्बल 67 हजार 468 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. आज 54 हजार 985 रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. आजच्या आकडेवारीनुसार राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा 40 लाख 27 हजार 827 वर पोहोचला आहे. त्यातील 32 लाख 68 हजार 449 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर कोरोनामुळे आतापर्यंत 61 हजार 911 जणांचा मृत्यू झाला आहे.\nराज्यात सध्या 6 लाख 95 हजार 747 कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यातील मृत्यूदर 1.54 टक्क्यांवर पोहोचला असून, रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 81.15 टक्के इतका आहे.\nमुंबईतील कोरोना स्थिती –\nमुंबईत गेल्या 24 तासांत 7 हजार 684 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर दिवसभरात 62 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. मुंबईत आज 6 हजार 790 कोरोनारुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. मुंबईत सध्या 84 हजार 743 सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी 48 दिवसांवर येऊन ठेपलाय. तर बरे झालेल्या रुग्णांचा दर 84 टक्के इतका आहे. 14 एप्रिल ते 20 एप्रिल दरम्यान मुंबईतील कोविड वाढीचा दर 1.42 टक्के राहिलाय.\n#CoronavirusUpdates २१ एप्रिल, संध्या. ६:०० वाजता\n२४ तासात बाधित रुग्ण -७६८४\n२४ तासात बरे झालेले रुग्ण-६७९० बरे झालेले एकूण रुग्ण- ५,०३,०५३ बरे झालेल्या रुग्णांचा दर- ८४%\nदुप्पटीचा दर- ४८ दिवस कोविड वाढीचा दर (१४ एप्रिल-२० एप्रिल)- १.४२%#NaToCorona\nपुण्यातील कोरोना स्थिती –\nपुणे शहरात आज दिवसभरात 5 हजार 529 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 6 हजार 530 रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. पुण्यात आज दिवसभरात 56 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुण्यात सध्या 51 हजार 920 जणांवर उपचार सुरु आहेत. त्यातील 1 हजार 314 जणांची प्रकृती गंभीर आहे. आजच्या आकडेवारीसह पुण्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 3 लाख 82 हजार 491 वर पोहोचली आहे. त्यातील 3 लाख 24 हजार 297 जण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. तर पुण्यात आतापर्यंत 6 हजार 274 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.\nपुणे कोरोना अपडेट : बुधवार २१ एप्रिल, २०२१\n◆ उपचार सुरु : ५१,९२० ◆ नवे रुग्ण : ५,५२९ (३,८२,४९१) ◆ डिस्चार्ज : ६,५३० (���,२४,२९७) ◆ चाचण्या : २४,४०९ (१९,४६,२३७) ◆ मृत्यू : ५६ (६,२७४)#PuneFightsCorona #CoronaUpdate pic.twitter.com/y9FP4jLG0t\nनागपुरातील कोरोना स्थिती –\nनागपुरात तर गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या अधिकाधिक चिंताजनक बनत चालली आहे. नागपुरात आज तब्बल 98 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागपूरकरांच्या चिंतेत दिवसेंदिवस भर पडत असल्याचं विदारक चित्र सध्या पाहायला मिळत आहे.\nनागपुरात गेल्या 24 तासांत 7 हजार 229 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर 7 हजार 266 जणांची आज कोरोनावर मात केल्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. आजच्या आकडेवारीसह नागपुरातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 3 लाख 43 हजार 589 वर पोहोचली आहे. त्यातील 2 लाख 65 हजार 457 जणांनी कोरोनावर मात केलीय. तर नागपुरात आतापर्यंत 6 हजार 575 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.\nmaharashtra lockdown update | मुख्यमंत्र्यांचा ऑनलाईन संवाद रद्द, लॉकडाऊनचा निर्णय मुख्य सचिव जाहीर करणार; नवे नियम कोणते \nMaharashtra Lockdown : रेल्वे, बस सेवा सुरुच, जिल्हाबंदीही नाही, पण सबळ कारणाशिवाय जिल्ह्याबाहेर पडण्यास मनाई\n कधी कुठे आणि कोणकोणत्या इयत्तांच्या शाळा सुरु आणि कोणत्या बंद\nमहाराष्ट्र 7 hours ago\nPakistanच्या Karachiमध्ये आलेलं धुळीचं वादळ महाराष्ट्रात धडकलं \nशॉर्टसर्किटमुळे बीडमधील शेतकऱ्यांचा ऊस जळून खाक, दहा लाखांचे नुकसान\nलता मंगेशकरांच्या प्रकृतीत सुधारणा, आयसीयूमध्ये उपचार सुरू; लवकर ब-या होण्यासाठी प्रार्थना करा\nहार्सूल कारागृह हादरले | कर्मचाऱ्यांसह कैद्यांना कोरोनाची लागण, सात दिवसात पाच रुग्ण\nताज्या बातम्या 15 hours ago\nWeather Forecast | राज्यात पुन्हा हुडहुडी, मुंबईत पावसाच्या सरी; येत्या काही दिवसांत पारा 15 अंशापर्यंत घसरणार\nमहाराष्ट्र 17 hours ago\n‘अनाथांची माय’ सिंधुताई सपकाळ यांचा जीवनप्रवास\nमहाराष्ट्रातील निर्बंधांबाबत अजित पवार नेमकं काय म्हणाले \nमुंबईतील रहिवासी इमारतींसाठी काय आहे नवी नियमावली \nमध्य रेल्वेवर 24 तासांचा मेगाब्लॉक\nVideo : नाना पटोलेंची मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच बावनकुळेंनी पुतळा जाळला, तर दरेकरांचं जोरदार प्रत्युत्तर\nNana Patole : भिवंडीला पुन्हा काँग्रेसचा गड बनवा आणि स्वबळावर काँग्रेसचा झेंडा फडकवा : नाना पटोले\nउद्धव ठाकरे म्हणाले ‘युतीत 25 वर्षे सडली’; मग 2 वर्षात काय कमावलं\nKalyan : रिंग रोड रस्ता बाधितांचे ��ीएसयुपी प्रकल्पात पुनर्वसन करणार, खासदार श्रीकांत शिंदे यांची माहिती\nSpecial Report | नागपुरात एमपीएससीचा पेपर फुटला, अभाविपचा दावा; आयोग म्हणते असं काही घडलंच नाही, नेमकं काय\nपाकमधील धुळीच्या वादळाने मुंबईकरांची हुडहुडी, गार वाऱ्यांनी मुंबई गारठली, येत्या 48 तासांत अवकाळीची शक्यता\nSpecial Report : पुतळ्यावरून पुन्हा एकदा ‘एमआयएम’-शिवसेनेत जुंपली; जलील अन् खैरेंमध्ये खडाजंगी\nThane : शाळा, महाविद्यालय, रेल्वे स्थानक बाँबने उडविण्याची धमकी; ठाणे पोलीस शाळेला आला ईमेल\nडिसले गुरुजींच्या पीएचडीचा मार्ग मोकळा; अध्यायन रजेच्या अर्जला अखेर मंजुरी\nबिटींग द रिट्रीट मध्ये 70 वर्षांपासून वाजणाऱ्या ‘त्या’ गाण्याची गोष्ट जे यंदा वाजविले जाणार नाही..\nउद्धव ठाकरे म्हणाले ‘युतीत 25 वर्षे सडली’; मग 2 वर्षात काय कमावलं\nपाकमधील धुळीच्या वादळाने मुंबईकरांची हुडहुडी, गार वाऱ्यांनी मुंबई गारठली, येत्या 48 तासांत अवकाळीची शक्यता\nIND vs SA, 3rd ODI, LIVE Cricket Score: द. आफ्रिकेची भारतावर 4 धावांनी मात, सलग तिसऱ्या सामन्यात भारताचा दारुण पराभव\nVideo : नाना पटोलेंची मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच बावनकुळेंनी पुतळा जाळला, तर दरेकरांचं जोरदार प्रत्युत्तर\n‘राज्यात मुघल पुन्हा कबरीतून अवतारले, ज्वलंत हिंदुत्ववादी मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये वीर टिपूची उद्याने’\nबिटींग द रिट्रीट मध्ये 70 वर्षांपासून वाजणाऱ्या ‘त्या’ गाण्याची गोष्ट जे यंदा वाजविले जाणार नाही..\nJanhvi kapoor | Yellow बिकनीत जान्हवी दिसतेय खास, काय आहे यल्लो बिकनीचा राज\nCorona, Omicron Cases Maharashtra LIVE : संसद भवनातील 875 कर्मचारी पॉझिटीव्ह; उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनाही कोरोनाची लागण\nMaharashtra News Live Update : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांशी संवाद\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://mr.zhanfan-jingan.com/stainless-steel-ball-insert/", "date_download": "2022-01-23T22:30:07Z", "digest": "sha1:E56TLIMJMRRGW4BMNJGVTTTNWSD34ELM", "length": 5763, "nlines": 166, "source_domain": "mr.zhanfan-jingan.com", "title": "स्टेनलेस स्टील बॉल घाला उत्पादक आणि पुरवठादार - चीन स्टेनलेस स्टील बॉल घाला कारखाना", "raw_content": "\nस्टेनलेस स्टील बॉल घाला\nस्टेनलेस स्टील केग कपलर\nस्टेनलेस स्टील अल्ट्रासोनिक वॉटर मीटर\nस्टेनलेस स्टील वॉटर मीटर भाग\nस्टेनलेस स्टील वॉटर मीटर बॉडी\nस्टेनलेस स्टील वॉटर मीटर कनेक्टर\nस्टेनलेस स्टील वॉटर मीटर फिटिंग कव्हर\nस्टेनलेस स्टील वॉटर मीटर प्रेसिंग रिंग\nस्टेनलेस स्टील बॉल घाला\nस्टेनलेस स्टील बॉल घाला\nस्टेनलेस स्टील केग कपलर\nस्टेनलेस स्टील अल्ट्रासोनिक वॉटर मीटर\nस्टेनलेस स्टील वॉटर मीटर भाग\nस्टेनलेस स्टील वॉटर मीटर बॉडी\nस्टेनलेस स्टील वॉटर मीटर कनेक्टर\nस्टेनलेस स्टील वॉटर मीटर फिटिंग कव्हर\nस्टेनलेस स्टील वॉटर मीटर प्रेसिंग रिंग\nझेडएफ 1007 फेमेल ड्राई-डायल वाटे ...\nस्टेनलेस स्टील केग कपलर\nस्टेनलेस स्टील प्रचंड कंपनसंख्या असलेल्या (ध्वनिलहरी) ...\nस्टेनलेस स्टील वॉटर मीटर ...\nस्टेनलेस स्टील बॉल घाला\nमूळ ठिकाण: झेजियांग, चीन,\nबंदर: निंगबो / शंघाई\nसाहित्य: स्टेनलेस स्टील 201/304\n© कॉपीराइट - 2010-2019: सर्व हक्क राखीव.\nस्टेनलेस स्टील केग कपलर\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"}
+{"url": "https://barshilive.com/heres-the-girl-who-first-gets-to-the-wild-s-first-born-free/", "date_download": "2022-01-23T20:47:23Z", "digest": "sha1:V3RI4Z4OJSVO2XZJO7FPOMNOAD75X6UC", "length": 14133, "nlines": 105, "source_domain": "barshilive.com", "title": "इथे मुलीच्या पहिल्या वाढदिवसाला वडापाव मिळतो 'मोफत'", "raw_content": "\nHome यशोगाथा इथे मुलीच्या पहिल्या वाढदिवसाला वडापाव मिळतो ‘मोफत’\nइथे मुलीच्या पहिल्या वाढदिवसाला वडापाव मिळतो ‘मोफत’\nइथे मुलीच्या पहिल्या वाढदिवसाला वडापाव मिळतो ‘मोफत’\nवडापावच्या माध्यामातून ‘बेटी बचाव’चा सामाजिक संदेश\nआमच्या फेसबुक पेज ला लाईक करा\nअजय यांचा स्तुत्य उपक्रम; व्यवसायाला दिली सामाजिकतेची जोड\nसोलापूर : संपूर्ण जगामध्ये भारत हा असा एकमेव देश आहे की, जिथे स्त्रियांना देवासमान मानले जाते. स्त्रिच्या अंगी असणार्या स्त्रित्वामुळे ती प्रेमळ आई बनून भावी पिढीला पर्यायाने आदर्शमाता बनविण्याचे कार्य करते. पण हे काय देशाला मातेचा दर्जा देणार्या या देशातच ‘स्त्रीभ्रूण हत्यारूपी‘ राक्षस देशाला गिळायला निघाला आहे. आज कितीतरी निरागस बालिकांना हे जग पाहाण्यापूर्वीच जगाचा निरोप घ्यावा लागत आहे. हे कुठंतरी थांबावं यासाठी सोलापुरातील एका अवलीयाने व्यवसायाच्या माध्यामातून ‘बेटी बचाव’ अभियान सुरु केले अाहे.\nअजय अशोक अवचारे असं त्यांच नाव असून ते शहरातील कुमठा नाका परिसरात राहतात. ४१ वर्षीय अजय हे डिप्लोमा इन अॅटोमोबाईलचे शिक्षण घेतल्यानंतर अॅटोमोबाईलचे घराजवळ दुकान सुरु केले. हे दुकान सुरु असताना त्यांच्या चुलत भावाने त्यांना वडापावचा गाडा सुरु करण्याची भन्नाट अायडिया सुचवली. कुमठा नाका परिसरात श्रमजीवी कामगार लोक जास्त अाहे. कमी पैश्यात लोकांचे पोट भरता यावे अश्या किंमतीत सन २०११ मध्ये वडापावचा गाडा सुरु केला.\nदहा रुपयास चार वडापाव देण्यास सुरुवात केली. पाहता पाहता वडापावची महती सर्वदूर पोहचली. खमंग वडापावची मागणी वाढली. हा वडापाव खाण्यासाठी कुंभारी, मुळेगाव,अक्कलकोट, दोड्डी, दनाळी या शहरानजीकच्या अनेक गावातील लोक येऊ लागले. स्वस्तात मिळणार्या वडापावमधून लोकांची भूक तर भागली, पण समाजासाठी आणखीन काहीतरी करण्याची इच्छा होती. दरम्यान, मुलींचा जन्मदर कमी होत असल्याने बेटी बचावसाठी काम करण्याचे ठरवले.\nश्री. अवचारे यांनी त्यांच्या वडापाव दुकानात ‘बेटी बचाव’ या संदेशाचा फलक लावला. वडापाव खाण्यासाठी अालेल्या ग्राहकाचे हा फलक लक्ष वेधून घेतो. एकाच मुलीवर कुटुंब नियोजन केलेल्या दाम्पत्याच्या मुलीच्या पहिल्या वाढदिवसाला 51 वडापाव मोफत तर दोन मुलींवर कुटुंब नियोजन करणाऱ्या दाम्पत्याच्या मुलीच्या पहिल्या वाढदिवशी एक वडापाव वर एक वडापाव मोफत, अशी योजना सुरू केली. गेल्या सहा वर्षात अातापर्यंत १०५८ जणांनी या योजनेचा लाभ घेतला अाहे.\n‘बेटी बचाव’ या अभिनव योजनेला समाजातील सर्व स्थरावर पाठिंबा अाणि कौतुक होऊ लागले. सध्यस्थितीत लक्ष्मी पुणेरी वडापावचा हा गाडा दिवसभर सुरू असतो. या कामात त्यांच्या घरातील सर्व सदस्य मदत करतात, शिवाय आठ कामगारही काम करत असतात.\nप्रत्येक दिवशी ४ हजारपेक्षा जास्त वडापाव विकले जातात. वडापावसाठी लागणारे बेसन पीठ आणि पाव हे स्वतःच्या घरीच तयार केले जाते. तसेच फिल्टर केलेले शुद्ध पाणी देखील वापरले जाते. स्वच्छता पूर्णतः कटाक्षपणे पाळले जाते. कोरोनामुळे महागाई वाढल्याने अाज दहा रुपयात तीन वडापाव विकले जातात. भविष्यात वडापावच्या किंमती याच राहणार असल्याचे श्री. अवचारे यांनी सांगितले.\nएकाच अपत्यानंतर केली कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया\nविशेष म्हणजे श्री. अवचारे यांना वीणा नावाची एकुलती एक मुलगी आहे. एकाच अपत्यानंतर अवचारे यांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करुन ‘बेटी बचाव’ या योजनेची अंमलबजावणी स्वतःपासून केली आहे. श्री अवचारे यांचे वडील अशोक हे\nभविष्य निर्वाह निधी कार्यालयातील सेवा निवृत्त कर्मचारी आहेत. तर आई सुनंदा या निवृत्त शिक्षिका आहेत. पत्नी वैशाली या देखील अध्यापनाचे कार्य करतात. तर त्यांचा लहान भाऊ अलकेश मुख्याध्यापक अाहेत. हे सर्वजण या उपक्रमाला सहकार्य करत असतात.\nमुलगी वाचविणे ही आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी\nअजय अवचारे सांगतात की, “आज स्त्रीयांच्या जन्मप्रमाणात कृत्रिम रित्या घट होत आहे. त्यामुळे जीवनचक्र ढासळल्याचे दिसून येते. भारत देशाचा एक जागरूक नागरिक या नात्याने या देशातील प्रत्येक मुलगी वाचविणे ही आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी बनली आहे. ‘बेटी बचाव’ या अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. समाजाने आपली सामाजिक बांधिलकी जपल्यास स्त्री हत्या हद्दपार होण्यास विलंब लागणार नाही.”\nPrevious articleअभिमानास्पद: मराठमोळे श्रीकांत दातार असणार आता अमेरिकेच्या जगप्रसिद्ध हार्वर्ड बिझिनेस स्कूलचे डीन\nNext articleजेष्ठ लेखिका निर्मला मठपती यांचे हृदयविकाराने निधन\nराजाभाऊ पैकेकर यांना LIC चा MDRT 2022 सन्मान\nबार्शीपुत्र विशाल फटे यांचा अल्गो ट्रेडिंग च्या कामाबद्दल झी मीडियाच्या पुरस्काराने सन्मानित\nपरांड्याच्या गजानन राशीनकर यांना जागतिक नामांकित शास्त्रज्ञांच्या यादीत स्थान\nवैरागच्या विकासासाठी भूमकर यांच्या पाठीशी ताकद उभी करणार-रोहित पवार\nवृक्ष संवर्धन समिती च्या वतीने गच्चीवरील बाग तसेच परसबाग स्पर्धेच आयोजन\nनिमित्त बार्शीतील कथित शेअर घोटाळ्याचे : रोडपती…. करोडपती…. वाचा सविस्तर-\n अलीपुर रोड परिसरातून महिलेचे गंठण भरदिवसा लंपास; २ जणां विरुद्ध...\nसोलापुरात शेततळ्यात बुडून आईसह दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू\nवैराग मध्ये एक पतिपत्नी विजयी तर एक पतिपत्नी पराभूत\nचिंताजनक: बार्शीत तीन दिवसात २७१ नवे कोरोना रुग्ण सापडले\nराष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष काका साठेंनी झेडपीच्या आवारात लगावली एकाच्या ‘कानाखाली’ |...\nवैराग नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या निरंजन भूमकरांची एकहाती झेंडा-भाजप चार तर शिवसेना...\nबार्शी शेअर मार्केट घोटाळा: विशाल फटे याला 10 दिवसांची पोलीस कोठडी;...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/uddhav-thackeray-close-aide-leader-interrogates-by-ed-ravindra-waikar-first-reaction-after-this-mhds-647026.html", "date_download": "2022-01-23T21:24:18Z", "digest": "sha1:KJSIDCAPSN7WP6YRBYO4QBL5RNEYSDYV", "length": 10979, "nlines": 87, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Uddhav thackeray close aide leader interrogates by ed ravindra waikar first reaction after this mhds - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विश्वासू नेत्याची ED कडून चौकशी; काय आहे प्रकरण? रवींद्र वायकर म्हणाले... – News18 लोकमत", "raw_content": "\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विश्वासू नेत्याची ED कडून चौकशी; काय आहे प्रकरण\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विश्वासू नेत्याची ED कडून चौकशी; काय आहे प्रकरण\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विश्वासू नेत्याची ED कडून चौकशी; काय आहे प्रकरण\nShiv Sena leader Ravindra Waiker on ED interrogations: शिवसेनेचे नेते रवींद्र वायकर यांची ईडीकडून काल चौकशी करण्यात आली. ईडीकडून करण्यात आलेल्या या चौकशी संदर्भात स्वत: रवींद्र वायकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.\nयेत्या 12 तासात उत्तर कोकणात धुळीचे वारे, मुंबई-ठाण्यासह या जिल्ह्यांना इशारा\nथंडीमुळे पायांच्या बोटांना सूज आलीय का हे 7 घरगुती उपाय देतील जलद आराम\nयेत्या 24 तासांत अरबी समुद्रात वादळी वारे, मुंबई-पुण्यासह या जिल्ह्यांना अलर्ट\nउद्धव ठाकरे शिवसैनिकांशी साधणार संवाद, आगामी निवडणुकांसाठी काय देणार कानमंत्र\nमुंबई, 22 डिसेंबर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे विश्वासू आणि निकटवर्तीय असलेले शिवसेना आमदार रवींद्र वायकर (Shiv Sena MLA Ravindra Waikar) यांची काल ईडीने चौकशी (ED inquiry) केली. ईडीच्या अधिकाऱ्यांनी आमदार रवींद्र वायकर यांची तब्बल आठ तास चौकशी केली. नेमकी कोणत्या प्रकरणात ही चौकशी करण्यात आली याबाबत माहिती समोर आली नव्हती. पण आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आमदार रवींद्र वायकर यांना या ईडी चौकशी संदर्भात विचारलं असता त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाले रवींद्र वायकर न्यूज 18 लोकमत सोबत बोलताना रवींद्र वायकर म्हणाले, ईडीच्या अधिकाऱ्यांना काही शंका होत्या आणि त्या संदर्भात त्यांनी बोलावले होते. त्या संदर्भात त्यांनी प्रश्न विचारले आणि मी सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. त्यानंतर त्यांच्या शंकांचे निरसण झालं. कोणत्या शंका होत्या या संदर्भात विचारले असता रवींद्र वायकर म्हणाले कोणत्या शंका होत्या हे मी सांगू शकत नाही. मी 3-4 तास ईडी कार्यालयात होतो आणि सर्व रिलॅक्समध्ये सुरू होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय असल्याने तुम्हाला अधिवेशनाच्या एकदिवसआधी चौकशी साठी बोलावलं असं वाटतं का न्यूज 18 लोकमत सोबत बोलताना रवींद्र वायकर म्हणाले, ईडीच्या अधिकाऱ्यांना काही शंका होत्या आणि त्या संदर्भात त्यांनी बोलावले होते. त्या संदर्भात त्यांनी प्रश्न विचारले आणि मी सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. त्यानंतर त्यांच्या शंकांचे निरसण झालं. कोणत्या शंका होत्या या संदर्भात विचारले असता रवींद्र वायकर म्हणाले कोणत्या शंका होत्या हे मी सांगू शकत नाही. मी 3-4 तास ईडी कार्यालयात होतो आणि सर्व रिलॅक्समध्ये सुरू होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय असल्याने तुम्हाला अधिवेशनाच्या एकदिवसआधी चौकशी साठी बोलावलं असं वाटतं का यावर रवींद्र वायकर म्हणाले असं असू शकतं. किरीट सोमय्या यांनी काही आरोप करत कागदपत्रे सादर केली होती त्यावरमुळे ईडीने चौकशीसाठी बोलावले होते का यावर रवींद्र वायकर म्हणाले असं असू शकतं. किरीट सोमय्या यांनी काही आरोप करत कागदपत्रे सादर केली होती त्यावरमुळे ईडीने चौकशीसाठी बोलावले होते का यावर रवींद्र वायकर म्हणाले, तसं काहीही नाहीये. ईडीच्या अधिकाऱ्यांचं पूर्ण समाधान झालं आहे आणि मला ते पुन्हा बोलावणार नाहीयेत. वाचा : Maharashtra Winter session: आक्रमक विरोधकांना रोखण्यासाठी ठाकरे सरकारची रणनीती ठरली ईडीकडून 8 तास चौकशी काही महिन्यांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रवींद्र वायकर यांच्या पत्नीच्या नावाचा उल्लेख करत जमिनीबाबत गंभीर आरोप केले होते. त्यानंतर वायकर यांनी सोमय्यांना मानहानीची नोटीस पाठवली होती. या सर्व घडामोडींनंतर आज अचानक वायकरांची ईडी चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ईडीकडून वेगवेगळ्या प्रकरणांवरुन रवींद्र वायकरांची चौकशी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे याआधी देखील शिवेसेनेच्या काही नेत्यांना ईडीच्या ससेमिऱ्याला सामोरं जावं लागलं आहे. यामध्ये भावना गवळी, प्रताप सरनाईक, आनंदराव अडसुळ या शिवसेना नेत्यांचा समावेश आहे. रवींद्र वायकर मातोश्री क्लब, शिवछत्रपती संस्थान अशा विविध संस्थांचे ते पदाधिकारी आहेत. या दरम्यान मातोश्री क्लबमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचा आरोप रवींद्र वायकर यांच्यावर करण्यात आला होता. अशा पद्धतीच्या काही वेगवेगळ्या आरोपांवरुन ईडीने वायकरांची आठ तास चौकशी केली असल्याचं बोललं जात आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्���ा ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विश्वासू नेत्याची ED कडून चौकशी; काय आहे प्रकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/photogallery/entertainment/uma-sardeshmukh-abhishek-deshmukh-sankarshan-karhade-this-actor-took-break-majhi-tujhi-reshimgath-ajun-hi-barsat-ahe-aai-kuty-ky-krte-see-photos-sp-619944.html", "date_download": "2022-01-23T21:49:18Z", "digest": "sha1:ILO5UW5ZM6DTERNRW3N5HL2PO35TAT5R", "length": 6737, "nlines": 85, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "छोट्या पडद्यावरील या लोकप्रिय मालिकेतील कलाकारांनी घेतला ब्रेक; पाहा PHOTO – News18 लोकमत", "raw_content": "\nछोट्या पडद्यावरील या लोकप्रिय मालिकेतील कलाकारांनी घेतला ब्रेक; पाहा PHOTO\nतुमच्या फेव्हरेट मालिकेतील कोणत्या कलाकाराने सध्या मालिकेतून ब्रेक घेतला ते पाहा.\n'अजूनही बरसात आहे', 'आई कुठे काय करते' तसंच 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. या मालिकेतील काही कलाकारांनी मालिकेतून ब्रेक घेतला आहे. हे कलाकार कोण आणि त्यांनी मालिका सोडण्याचं नेमकं कारण काय पाहुयात.\nमाझी तुझी रेशीमगाठ (Majhi Tujhi Reshimgath) या झी मराठीवरील मालिकेतील सर्वांचा लाडका अभिनेता समीर म्हणजेच अभिनेता संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karhade) आता या मालिकेतून प्रेक्षकांना दिसणार नाही.\nसंकर्षण कऱ्हाडे याने अभिनित केलेलं तू म्हणशील तसं… हे नाटक लवकरच नाट्यगृहात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. निर्बंध उठवल्यामुळे 23 ऑक्टोबर रोजी या नाटकाचा प्रयोग बोरिवली येथील प्रबोधन ठाकरे आणि 24 ऑक्टोबर रोजी डॉ काशीनाथ घाणेकर, ठाणे येथे आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे संकर्षण कऱ्हाडे सध्या आपल्या नाटकाच्या दौऱ्यात व्यस्त असणार आहे.\nयाचमुळे तो माझी तुझी रेशीम गाठ या मालिकेत काही काळासाठी तरी शूटिंगसाठी येऊ शकणार नाही.\nछोट्या पडद्यावरील लोकप्रिय 'आई कुठे काय करते' मालिका आता एका वेगळ्या वळणावर आहे. अशातच आता मालिकेतील एक कलाकार (abhishek deshmukh) काही काळासाठी ब्रेक घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.\nमालिकेत यशच्या भूमिकेत दिसणारा अभिषेक देशमुख काही काळ कामातून ब्रेक घेणार आहे. यशच्या भूमिकेत असलेल्या अभिषेक सध्या लंडनला गेला आहे. त्यामुळे तो मालिकेतून काही काळ लांब राहणार असल्याचं समोर येत आहे.\nअजूनही बरसात आहे (Ajun hi Barsat Ahe ) मालिकेतील एक अभिनेत्री मालिकेतून काही काळासाठी ब्रेक घ��णार असल्याचे समोर आलं आहे. ही अभिनेत्री नव्या मालिकेत नव्या भूमिकेत दिसणार आहे.\nया अभिनेत्रीचे नाव आहे उमा सरदेशमुख (Uma Sardeshmukh )आहे. उमा सरदेशमुख अजूनही बरसात आहे या मालिकेत आदिराजच्या आईची भूमिका साकारत आहेत.\nउमा सरदेशमुख या नव्याने सुरू झालेली मराठी वाहिनी सन मराठीवरील कन्यादान( kanyadaan ) या मालिकेत एका नव्या भूमिकेत दिसणार आहेत.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://purpleshields.wordpress.com/", "date_download": "2022-01-23T22:12:51Z", "digest": "sha1:EFDF3X7IIS6EHVSJUOEXLADCLBBITKFO", "length": 24402, "nlines": 136, "source_domain": "purpleshields.wordpress.com", "title": "Purple Shields | I feel blessed!!", "raw_content": "\nदैनिक सकाळच्या दिनांक १२ एप्रिलच्या (२०२१) आवृत्तीत सौ. मोहना चितळे यांनी लिहिलेला एक सुंदर लेख वाचनात आला.\nआजपासून लॉकडाऊन सुरु झाला. करोनाचं संकट लवकर दूर होवो हीच परमेश्वराकडे प्रार्थना.\n१५ एप्रिल पर्यंत बाहेर पडू नका…\nमाननीय पंतप्रधानांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात अजून तीन आठवड्यांनी संपूर्ण देशभरात लॉक डाउन ची मुदत वाढवीत असल्याबद्दल सांगितलं होतं म्हणजे दिनांक १५ एप्रिल पर्यन्त नागरिकांनी घराबाहेर पडू नये असा त्याचा अर्थ आहे.\nआज दिनांक ३१ मार्च २०२०. अजूनही पुण्यातल्या रस्त्यांवर लोकं दुचाक्या आणि चारचाक्या हिंडताना दिसत आहेत. फक्त पुणेच नाही तर देशभरातील मोठ्या आणि छोट्या शहरांत / गावांत हेच चित्र दिसत आहे. आता शिक्षित आणि समजूतदार लोकांनीसुद्धा शक्यतो सर्व वेळ घरातच बसणे (थांबून राहणे) सर्वथैव योग्य आहे. तरच ह्या साथीच्या रोगाला आळा बसू शकेल. बघू नागरिक कसे वागतात ते (कोथरूड मधील एक बाधित व्यक्ती स्वर्गवासी झाल्याचं सौ. मेधा कुलकर्णी यांच्या चित्रफितीतून आज समजलं ….. अवघड आहे…)\nदीपावली २०१८ – शुभेच्छा\nलहानपणी चित्रपट बघून थिएटरच्या बाहेर आलो की न चुकता त्या त्या सिनेमातील गाण्यांच्या पद्यावल्या विकणारी माणसं हटकून दिसायचीच. चित्रपटातील नायिकेचा फोटो वगैरे बहुधा त्यावर छापलेला असायचा. आधीआधी खूप कुतूहल होतं ह्या प्रकाराबद्दल परंतु नंतरनंतर त्या पद्यावल्या आणि त्यांचे विक्रेते कमी होऊ लागले आणि माझं चित्रपट पाहणंसुद्धा.\nपरवा ग्रंथालयात गेलो असताना तिथे एक पुस्तक दिसलं. तसं ते ह्यापूर्वी अनेकदा पाहिलेलं होतं, पण यावेळेस ठरवून तेच आणलं. माझ्या सर्वात आवडत्या गायकाची गाणी त्यात आहेत – दिल्ल��च्या एका प्रकाशकाने छापलेली किशोर कुमार यांची गाणी \nपुस्तकाच्या सुरुवातीला हिंदी भाषेत किशोर कुमार यांच्याबद्दल संक्षिप्त स्वरूपातील माहिती आहे, तथापि एकंदरीत पुस्तकाचा हेतू किशोर कुमार यांनी गायलेल्या गीताचे बोल प्रकाशित करणे इतकाच आहे. अर्थातच ह्यात त्यांनी गायलेली सर्वच गाणी दिलेली नाहीत, ती देणेही शक्य नाही. सुदैवाने माझ्या आवडत्या गाण्यांपैकी बरीचशी ह्यात आहेत. उदा:\nह्या गाण्याशी निगडीत अशी माझी एक आठवण आहे. महाविद्यालयातील शेवटच्या वर्षी एक-दोन मास्तर आणि आम्ही काही विद्यार्थी-विद्यार्थिनी बेंगळूरूला अभ्यास-सहलीसाठी गेलो होतो. एका मित्राने (सुहास) त्याचा टेप-रेकॉर्डर आणला होता, आणि इतर काही सुश्राव्य हिंदी गाण्यांमध्ये हे एक होतं – आणि ते त्यावेळी आम्हाला खूपच आवडलं होतं. सुहास सतत ते वाजवायचा त्यामुळे ते ध्यानातही राहिलं आहे\nबाकी, किशोर कुमार यांच्याबद्दल मी बापडा काय लिहिणार – त्यांच्या आवाजातील गाणी ऐकणं ही माझ्या दृष्टीने सुखाची परमावधी असते. काय तो सुंदर आवाज कवीने लिहिलेल्या त्या शब्दांमधील सर्व भावना त्याच तीव्रतेने / हळुवारपणे गाणे आणि ते शब्द संगीतासोबत श्रोत्यांच्या मनाच्या तळापर्यंत जाऊन पोहोचविणे ही साधी-सोप्पी गोष्ट नव्हे. परंतु किशोर कुमार यांनी गायलेली गाणी ही जादू प्रत्येक वेळेस करतात. निदान माझ्या तरी आयुष्यात असे क्षणच आले नाहीत की जेंव्हा त्यांनी गायलेली गाणी ऐकली आणि अंगावर रोमांच उभे राहिले नाहीत. आनंदी, प्रसन्नतेचे अनुभव देणारी गाणी त्यांनी जितक्या सहजपणे गायली तितक्याच परिणामकारक रीतीने अतिशय गंभीर मूडमधील गाणीही त्यांनी गायली. त्यांनी गायलेली काहीकाही गाणी ऐकताना तर हटकून डोळ्यांत अश्रू येतातच. काय जबरदस्त शक्ती आहे त्यांच्या आवाजात. टेरिफिक कवीने लिहिलेल्या त्या शब्दांमधील सर्व भावना त्याच तीव्रतेने / हळुवारपणे गाणे आणि ते शब्द संगीतासोबत श्रोत्यांच्या मनाच्या तळापर्यंत जाऊन पोहोचविणे ही साधी-सोप्पी गोष्ट नव्हे. परंतु किशोर कुमार यांनी गायलेली गाणी ही जादू प्रत्येक वेळेस करतात. निदान माझ्या तरी आयुष्यात असे क्षणच आले नाहीत की जेंव्हा त्यांनी गायलेली गाणी ऐकली आणि अंगावर रोमांच उभे राहिले नाहीत. आनंदी, प्रसन्नतेचे अनुभव देणारी गाणी त्यांनी जितक्या सहजपण��� गायली तितक्याच परिणामकारक रीतीने अतिशय गंभीर मूडमधील गाणीही त्यांनी गायली. त्यांनी गायलेली काहीकाही गाणी ऐकताना तर हटकून डोळ्यांत अश्रू येतातच. काय जबरदस्त शक्ती आहे त्यांच्या आवाजात. टेरिफिक सॉलीड \nआमच्या मित्रवर्यांचा आज दिनांक २९ जानेवारी २०१३ रोजी पन्नासावा वाढदिवस आम्ही मित्र अत्यानंदाने तो साजरा करण्यास उत्सुक आहोत आम्ही मित्र अत्यानंदाने तो साजरा करण्यास उत्सुक आहोत पन्नासाव्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन आणि यानिमित्ताने आमच्या ह्या सुहृदाबद्दल काही शब्द लिहू पाहतो.\nह्या आमच्या मित्राला लोकांचं प्रेम खूप – लोकसंपर्क प्रचंड – अवाढव्य म्हणावा असा आयुष्यातल्या प्रत्येक बदलत्या टप्यांवर सामाजिक संकेतांच्या ओझ्याला महत्त्व देण्यापेक्षा त्या बदलांशी जुळवून घेत मित्रांनाही सफाईने परंतु अनौपचारिक मार्गदर्शन करीत आलेला हा आमचा मित्र स्वभावाने अत्यंत निगर्वी आणि मृदू आहे. त्याचे वय, शिक्षण, अनुभव, परिपक्वपणा आणि मनाचा मोठेपणा ह्या सर्व बाजू बघता तो कुणाशीही चटकन मैत्री करू शकतो ही गोष्टच फार सुंदर आहे. प्रवृत्तीने मुळातच सात्विक असलेल्या ह्या माणसाशी मैत्री करताना कोणालाही कधीही औपचारिकपणाच्या कठीण पायऱ्यांवरून कधी जावं लागलं असेल असं वाटत नाही आयुष्यातल्या प्रत्येक बदलत्या टप्यांवर सामाजिक संकेतांच्या ओझ्याला महत्त्व देण्यापेक्षा त्या बदलांशी जुळवून घेत मित्रांनाही सफाईने परंतु अनौपचारिक मार्गदर्शन करीत आलेला हा आमचा मित्र स्वभावाने अत्यंत निगर्वी आणि मृदू आहे. त्याचे वय, शिक्षण, अनुभव, परिपक्वपणा आणि मनाचा मोठेपणा ह्या सर्व बाजू बघता तो कुणाशीही चटकन मैत्री करू शकतो ही गोष्टच फार सुंदर आहे. प्रवृत्तीने मुळातच सात्विक असलेल्या ह्या माणसाशी मैत्री करताना कोणालाही कधीही औपचारिकपणाच्या कठीण पायऱ्यांवरून कधी जावं लागलं असेल असं वाटत नाही मित्रांच्या स्वभावातील उणीवा किंवा मित्रांकडून घडणाऱ्या चुका लक्षात आल्या तरी तो कधीही बोचरेपणाने टीका करताना दिसत नाही. एखाद्याच्या पाठीमागे उगीचच टीका करणे किंवा टोमणे मारणे हे त्याच्या स्वभावातच नाही. त्याच्या बाबतीत अजून एक खूप छान अशी गोष्ट मला कायम जाणवत आली आहे ती अशी की आयुष्याच्या प्रत्येक टप्यावर तो अत्यंत स��यतपणे आणि शांतपणे आणि अत्यंत चिकाटीने स्वतःचंच परफॉर्मन्स अप्रेझल करतो आणि स्वतःच्या आयुष्यात ज्या मूल्यांची आणि तत्त्वज्ञानाची कास धरली त्याच्या पार्श्वभूमीवर स्वतःच्या विचारांची मिमांसा करतो\nविशेषतः ऑफिसातील तरुण तुर्कांकडून केल्या जाणाऱ्या दैनंदिन कामाचा वेग वाढविण्याबरोबरच महत्त्वाच्या प्रकल्प-कामासाठी योग्य व्यक्ती कशा निवडाव्या, आणि त्यांच्याकडून ठरलेल्या वेळेत उत्तम प्रतीच्या कामासाठी लागणारा योग्य असा प्रतिसाद कसा मिळवायचा याच्या कल्पक योजना त्याच्याकडे नेहमी तयार असतात. नोकरी करीत असताना तो नेहमीच सहकर्मचाऱ्यांना कायम प्रोत्साहित करून, त्यांना वेळप्रसंगी दिलासा देत असताना आढळायचा. योग्य ठिकाणी पाठीवर कौतुकाची थाप मारून त्यांना आपलेसे करणे, त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणांना आणि कौशल्याला चांगली संधी देणारे असे हे साहेब होते. दैनंदिन जीवनातल्या कोणत्याही बाबी असोत, वैयक्तिक किंवा इतर, अत्यंत शिस्तबद्ध दिनक्रमामुळे कामाचा वेग राखून सर्व मनोकामना पूर्ण केल्यामुळे होणारा आनंद कोणापासूनही न लपविता हे सर सर्वांबरोबर शेअर करीत असतात. घरामध्येसुद्धा सर्व आवश्यक ती कर्तव्ये प्रेमाने आणि आनंदाने पार पाडत असताना कुटुंबियांना सतत चिअर-अप करून त्यांच्याही सर्वांगीण प्रगतीकडे लक्ष पुरविणारा हा मित्र भरपूर जीवनशक्ती घेऊनच जन्माला आला आहे आमचा हा मित्र स्वतःच्या विचारांवर अत्यंत ठाम राहून, स्वकर्तृत्वावर स्पष्ट विश्वास बाळगून असल्याने अत्यंत समाधानी आणि तृप्त असे आयुष्य रसिकतेने जगत आला आहे.\nकाळाच्या वेगासोबत स्वतःचं आयुष्य नीट “अॅडजस्ट” करीत असताना, झपाट्याने बदलणारी सामाजिक आणि व्यक्तिगत परिस्थिती बहुतकरुन सर्वच लोकांच्या ठायी थोडा-फार ताण-तणाव निर्माण करीत असते. त्यामुळे सर्वसामान्यांच्या आयुष्यात काही अवघड क्षण येऊ शकतात, परंतु आमच्या या सुधारणावादी आणि “सुपर-पॉझिटीव्ह थिंकर” मित्राने सदैव जागरूक राहण्याबरोबरच स्वतःला नेहमीच अत्यंत संतुलित व सुयोग्य अशा मार्गावर ठेवल्यामुळे तो नेहमीच खरोखरीचा “समाधानी” दिसतो. असा खराखुरा “प्रौढ” (सर्वस्वी आणि फक्त चांगल्या अर्थानेच) मित्र मला लाभला त्याबद्दल मी माझ्या नशिबाचे आभार मानतो.\nउत्तमोत्तम चरित्रांचे सतत वाचन, चिंतन व मनन ���णि व्यवसायानिमित्त होणाऱ्या नवनवीन संपर्कातून मिळणारे मित्र आणि त्यांच्याबरोबर होणारा सुसंवाद व नवनवीन कल्पनांचे आदान-प्रदान ह्यांतून स्वतःसाठी एका विलक्षण “व्हिजन” चे सृजन करून त्याला सकारात्मक कृतीची जोड देऊन अत्यंत समृद्धपणे अतिशय शांत, विवेकवादी, प्रसन्न असं आयुष्य जगणारा आमच्या ह्या रसिक मित्राला त्याच्या पन्नाशीनिमित्त अनेक उत्तम शुभेच्छा \n|| देव करो कृपा थोर, येवो दिन हा वारंवार ||\n१५ एप्रिल पर्यंत बाहेर पडू नका…\nदीपावली २०१८ – शुभेच्छा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"}
+{"url": "https://todmarathi.com/if-shah-rukh-khan-joins-bjp-he-will-say-no-cocaine-he-has-found-flour-criticism-of-bhujbal/", "date_download": "2022-01-23T21:17:52Z", "digest": "sha1:IV567F4MNYKOS3PCXOLT4YY2PCZH6EHY", "length": 10905, "nlines": 159, "source_domain": "todmarathi.com", "title": "शाहरुख खानने भाजपात प्रवेश केला तर कोकेन नाही, पीठ सापडलं म्हणून सांगतील; भुजबळांची टीका!", "raw_content": "\nशाहरुख खानने भाजपात प्रवेश केला तर कोकेन नाही, पीठ सापडलं म्हणून सांगतील; भुजबळांची टीका\nशाहरुख खानने भाजपात प्रवेश केला तर कोकेन नाही, पीठ सापडलं म्हणून सांगतील; भुजबळांची टीका\nबीड: शाहरुख खानने भाजपमध्ये प्रवेश केला तर कोकेन नाही, पीठ सापडलं म्हणून सांगतील, अशी जोरदार टीका राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली. छगन भुजबळ पहिल्यांदाच बीडमध्ये आले होते. यावेळी ते बोलत होते. त्यांनी भाजपवर चांगलीच टोलेबाजी केली आहे.\nयावेळी त्यांनी महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात राहावं लागलेल्या दिवसांच्या आठवणींना उजळा दिला. मी बांधलेल्या महाराष्ट्र सदनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मिटिंग घेत होते. या घोटाळ्याप्रकरणी माझ्यावर आरोप झाले. आमच्या घरावर १७ वेळी धाडी पडल्या. धाडी पडल्या की आमच्या पत्नी, मुले घाबरून मॉलमध्ये जाऊन बसायचे. तो काळच विचित्र होता, असे सांगत त्यांनी त्यांच्या त्यावेळच्या कटू आठवणींना देखील उजाळा दिला.\nनिवडणुका जवळ आल्या की भाजपचे ओबीसी प्रेम जागे होते. मात्र ओबीसी आरक्षणाच्या विरोधात भाजपाचेच लोक कोर्टात जातात, अशी टीका त्यांनी भाजपवर यावेळी बोलताना केली आहे. त्याच सोबत बीडमध्ये आल्यानंतर जनतेने जे प्रेम मला दाखवलं त्यामुळे मी भारावून गेलो असल्याचे सांगत बीडकरांचे त्यांनी आभार व्यक्त केले.\nPrevious तुझी मर्जी म्हणजे त���झा अधिकार होऊ शकत नाही; उद्धव ठाकरेंचा केंद्रावर हल्ला\nNext परीक्षेला परिक्षार्थी हजर मात्र पर्यवेक्षक गैरहजर; आरोग्य विभागाच्या परीक्षेत सावळा गोंधळ सुरूच\nरोहित पाटील यांच्या खांद्यावर राष्ट्रवादीकडून मोठी जबाबदारी; ‘या’ पदासाठी वर्णी लागण्याची चर्चा\nनथुराम गोडसेंची भूमिका साकारणे हे अमोल कोल्हेंचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य राष्ट्रवादी सांस्कृतिक सेलचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांचे वक्तव्य\nखासदार नवनीत राणा यांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल\nरोहित पाटील यांच्या खांद्यावर राष्ट्रवादीकडून मोठी जबाबदारी; ‘या’ पदासाठी वर्णी लागण्याची चर्चा\nनेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती राष्ट्रीय सुट्टी म्हणून घोषित करण्याची, ममता बॅनर्जी यांची केंद्राकडे मागणी\nदेसीगर्ल प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांना कन्यारत्न, पोस्ट शेअर करत दिली गोड बातमी\nज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांचं पुण्यात निधन\nनवाब मलिकांविरोधात मानहानीचा दावा दाखल; वानखेडेंच्या वडिलांकडून १.२५ कोटींची मागणी\nतुम्ही काम नाही केलं तर तुमचं मंत्रिपद जाईल; शिवसेनेची नारायण राणेंवर टीका\nमाजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा पुत्र ED च्या रडारवर\nराज्यभरातील ५९ एसटी डेपो बंद; ऐन दिवाळीत मात्र प्रवाशांचे हाल\nपुण्याच्या वाडेश्वर कट्ट्यावर रंगला सर्वपक्षीय दिवाळी फराळ\nया’ पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर, 10 मार्चला होणार मतमोजणी\nमी जिवंत परतलो, मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा; पंतप्रधान मोदींचा खोचक टोला\nभाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी समिति बैठक संपन्न; साधेपणाने राहण्याचा दिला मोदींनी संदेश\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा केदारनाथ दौरा; ४०० कोटीच्या योजनांचे लोकार्पण\nकेंद्राने इंधनाचे दर कमी केले, आता राज्य सरकारचं काय \nकोण आहे हा भारतवंशीय, ज्यांच्यामुळे इंग्लंडच्या पंतप्रधानांचे पद धोक्यात आहे\nभारत २०७० पर्यंत शून्य कर्बउत्सर्जनाचे लक्ष्य गाठेल; पंतप्रधान मोदींची ग्वाही\nन्यूझीलंड कडून पराभवानंतर भारत सेमीफायनल पर्यंत जाईल का \nInd vs NZ:भारताला न्यूझीलंड विरुद्ध जिंकणं आवश्यक अन्यथा…\nपंतप्रधान नरेंद्र मोदी G20 शिखर परिषदेसाठी रोमला रवाना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.nilkantheshwarsamachar.page/2020/10/kNmWqC.html", "date_download": "2022-01-23T20:41:54Z", "digest": "sha1:TJJIFEPIH6YQNGJLCGS63QJFSGYECWQ4", "length": 7014, "nlines": 35, "source_domain": "www.nilkantheshwarsamachar.page", "title": "*औरादच्या ग्रामीण रुग्णालयाचे काम लवकरच मार्गी लागणार: आरोग्य मंत्री राजेश टोंपे यांनी दिले आदेश राष्ट्रवादी युवक चे प्रदेश कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या प्रयत्नाना यश...", "raw_content": "\n*औरादच्या ग्रामीण रुग्णालयाचे काम लवकरच मार्गी लागणार: आरोग्य मंत्री राजेश टोंपे यांनी दिले आदेश राष्ट्रवादी युवक चे प्रदेश कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या प्रयत्नाना यश...\n*औरादच्या ग्रामीण रुग्णालयाचे काम लवकरच मार्गी लागणार:\nआरोग्य मंत्री राजेश टोंपे यांनी दिले आदेश\nराष्ट्रवादी युवक चे प्रदेश कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या प्रयत्नाना यश...\nऔराद (शहाजनी) येथील ग्रामीण रुग्णालयाचे निधी अभावी अडगळीत पडलेले काम व कर्मचारी यांची कमतरता यामुळे इमारत वापरामुळे राहिली असुन त्या करिता राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी आरोग्यमंत्री राजेश टोंपे यांच्या कडे पाठपुरावा केला व त्यांनी रुग्णालय निधी उपलब्ध करुन चालू करण्याचे व करण्याचे आदेश संबंधित विभागास दिले. यामुळे मागील २ वर्षापासून ची औरादकरांची प्रतिक्षा लवकरच संपुष्टात येईल.\nयावेळी अौराद (श)येथे अवकाळी पावसाचा पाहणी दौरा ही सुरज चव्हाण यांनी केला व शेतकरी वर्गास नुकसान भरपाई साठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली.\n*अंबुलगा (मेन) येथील रुग्णालयासही मिळणार नविन अॅंब्युलन्स: सुरज चव्हाण यांनी सरपंच सुभाष शिंदे यांना दिली ग्वाही*\nअंबुलगा (मेन) येथे राष्ट्रवादी चे युवा नेतृत्व आमदार रोहीत पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शरद पवार विचार मंच निलंगा युवक चे कार्याध्यक्ष यांनी फळवाटपाचा कार्यक्रम केला. यावेळी राष्ट्रवादी युवक चे प्रदेश कार्याध्यक्ष सुरज चव्हाण कार्याध्यक्ष उपस्थित होते. यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी त्यांनी पाणीपुरवठा व प्राथमिक आरोग्य केंद्र अंबुलगा येथे अॅंब्युलन्स व इतर सुविधा ही पाठपुरावा करुन पुर्ण करण्याचे आश्वासन सुरज चव्हाण यांनी दिले.\nयावेळी सरपंच सुभाष शिंदे, शरद पवार विचार मंच चे तालुका अध्यक्ष सुधीर मसलगे, कार्याध्यक्ष अंगद जाधव, राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष धम्मानंद काळे, तंटामुक्ती अध्यक्ष बाबुराव शिंदे, संदिप मोरे, किसन पाटिल, राहुल झरे, कुनाल सगर, शरद पवार विचार मंच चे युवक तालुका अध्यक्ष सचिन चव्हाण, सुग्रीव सुर्यवंशी उपस्थित होते. युवक कार्याध्यक्ष नानासाहेब पाटील यांनी आभार मानले.\nश्री हावगीस्वामी महाविद्यालयातील बारावीच्या निकालाची उज्ज्वल परंपरा कायम.\nJuly 17, 2020 • विक्रम हलकीकर\n*महाराष्ट्र महाविद्यालयात कृषी दिनानिमित्त वृक्षारोपन\nJuly 01, 2021 • विक्रम हलकीकर\nउदगीर शहरामध्ये पर्यावरण,आरोग्य संवर्धन आणि प्रदूषमुक्तीसाठी आयोजित भव्य सायकल रलीमध्ये उदगीरकरांनी सहभागी व्हावे मुख्याधिकारी भारत राठोड\nमतदार यादीतील नाव वगळणे, समाविष्ठ करणे व दुरुस्ती करुन घेण्याचे आवाहन\nबेवारस पडलेल्या इसमाचा जीव वाचविला : माजी नगरसेवक अहमद सरवर यांची तत्परता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://jalgaonlive.news/khanderao-maharaj-yatra-of-kakanbardi-canceled/", "date_download": "2022-01-23T21:29:56Z", "digest": "sha1:4PXKMP6M3NUKX54A7222KTDBUXUWYAZ5", "length": 5577, "nlines": 96, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "काकनबर्डीची खंडेराव महाराज यात्रा रद्द | Jalgaon Live News", "raw_content": "\nकाकनबर्डीची खंडेराव महाराज यात्रा रद्द\nWritten By चेतन पाटील\n कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव तसेच नवीन ओमायक्रॉन आजाराचा प्रादुर्भाव लक्षात घेत, काकनबर्डी (ओझर) ता.पाचोरा येथील खंडेराव महाराज यंदाचा यात्रा उत्वस रद्द करण्यात आला आहे. असे आवाहन यात्रा कमिटी, पोलीस प्रशासन, महसुल प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.\nसविस्तर असे की, काकनबर्डी (ओझर) ता.पाचोरा येथे चंपाशष्ठीला खंडेराव महाराज यात्रा भरत असते यावर्षी दि. 09/12/2021 रोजी यात्रा उत्सव होता. व सदर यात्रे करीता परीसरातून तसेच तालुक्यातुन मोठ्या प्रमाणात लोक येत असतात. परंतु, यंदा जगभरात तसेच महाराष्ट्रात देखील कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आहे. तसेच नवीन ओमायक्रॉन आजाराचा प्रादुर्भाव असल्याने यंदाचा यात्रा उत्वस हा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे कोणीही यात्रे करीता येऊ नये, कोणीही दुकाने लावु नये तसेच कोणीही गर्दी करु नये, असे यात्रा कमिटी, पोलीस प्रशासन, महसुल प्रशासनाद्वारे आवाहन करण्यात आले आहे.\nजळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा\nया बातम्या देखील वाचा\nपाचोऱ्याच्या अल्पवयीन मुलीवर सातारा जिल्ह्यात अत्याचार, बाळाला दिला जन्म, गुन्हा दाखल\nमुलामुलींना स्वरक्षणाचे शिक्षण गरजेचे : डॉ.अश्विन सोनवणे\nनेहरू युवा केंद्रातर्फे नेताजी सुभाषचंद्र बोस, स्व.बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://mazespandan.com/2021/05/17/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%93%E0%A4%B3%E0%A4%96%E0%A4%A3%E0%A4%82-%E0%A4%95%E0%A4%A0%E0%A5%80%E0%A4%A3-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A4%82/", "date_download": "2022-01-23T20:40:29Z", "digest": "sha1:4JWRSAV4DF5ZIZ6FO6ZR7T7TSZSV36SS", "length": 10125, "nlines": 198, "source_domain": "mazespandan.com", "title": "मुलींना ओळखणं कठीण असतं… – स्पंदन", "raw_content": "\nमराठी मन, मराठी स्पंदन..\nयाला जीवन ऐसे नाव..\nरेल्वेत बर्थ कसे बुक केले जातात\nGoogle Groups जरा हटके विनोदी\nमुलींना ओळखणं कठीण असतं…\nमुलींना ओळखणं खरंच कठीण असतं का हो त्यांच्या मनात काय चालू असतं हे एक देवच काय ते जाणे अन् ती मुलगी…😜\nतुम्ही तिची तारीफ केली, तर तिला वाटतं तुम्ही खोटं बोलता आहात..\nतारीफ केली नाही, तर तुम्हाला मुलींशी कसं वागायचं तेच कळत नाही.😮\nतिच्या सगळ्या म्हणण्याला होकार दिला, तर तुम्हाला स्वत:चे विचारच नाहीत\nहोकार नाही दिला, तर तुम्ही तिला समजूनच घेत नाही.😪\nतुम्ही तिला वारंवार भेटलात, तर ते किती बोअर असतं\nतिला वारंवार भेटला नाहीत, तर तुम्ही तिला डबलक्रॉस करताय\nतुम्ही वेलड्रेस आहात, तर तुम्ही नक्कीच प्लेबॉय आहात\nतुम्ही नीट कपडे केले नाहीत, तर तुम्ही किती गबाळे आहात हो\nतुम्ही जेलस होता, किती वाईट आहे हे\nतुम्ही तिच्यासाठी जेलस होत नाही तुमचं तिच्यावर प्रेमच नाही🙃\nतुम्ही तिला किस करता, तर तुम्ही जण्टलमनच नाही\nतुम्ही किस करत नाही, तर तुम्ही मॅनच नाही.🤐\nतुम्ही तिला वारंवार किस केलं, नाही तर तुम्ही किती थंड आहात\nतुम्ही तिला वारंवार किस केलं, तर तुम्ही तिचा गैरफायदा घेत असता.😒\nतुम्ही तिच्याशी प्रेमात येताय तुम्हाला तिचा आदरच वाटत नाही नाहीतर तुम्हाला ती आवडतच नाही.\nतुम्हाला यायला एक मिनिट उशीर झाला, तर वाट पाहणं किती कठीण असतं\nतिला यायला उशीर झाला, तर मुलींना होतो असा उशीर\nतुम्ही कोणाला भेटायला गेलात, तर तुम्ही वेळ फुकट घालवता\nती कोणाला भेटली, तर ते कामासाठी असतं…😔\nरस्ता ओलांडताना तिचा हात धरला नाही, तर तुमच्याकडे एथिक्सच नाहीत\nतुम्ही हात धरला, तर तिला स्पर्श करण्याची संधीच शोधत असता.😬\nतुम्ही दुसऱ्या स्त्रीकडे पाहिलं, तर तुम्ही फ्लर्ट करता\nदुसऱ्या पुरुषाने तिच्याकडे पाहिलं, तर तो तिच्या सौंदर्याचं कौतुक करत असतो.😝😴\nतुम्ही बोलत असाल, तर तुम्ही ऐकावं असं तिला वाटतं\nतुम्ही ऐकत असाल, तर तुम्ही बोलावं असं तिला वाटतं.\nअशा या साध्या, तरीही समजून घ्यायला कठीण अशा मुली. यांना समजून घेणं कठीण असलं, तरी हव्याहव्याशा अशा याच मुली…😍😘\n~ एक अनामिक वाचक आणि लेखक,\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)\nबघा तुम्हालाच कसं वाटतंय…\nदेव कसं काम करतो..\nयाला जीवन ऐसे नाव..\nरेल्वेत बर्थ कसे बुक केले जातात\nवपुंच्या साहित्यरूपी अथांग महासागराला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न.\nGood Thoughts Google Groups Life Technology Uncategorized Whatsapp आध्यात्मिक ऐतिहासिक कविता कुठेतरी वाचलेले.. जरा हटके जागतिक राजकारण दिनविशेष प्रेम प्रेरणादायी मराठी सण राजकीय राशिभविष्य २०२१ राशीचक्र वपु विचार विनोदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/56612/rather-than-war-indian-army-also-does-many-tasks/", "date_download": "2022-01-23T21:46:44Z", "digest": "sha1:Y7MBYUCFTLOICRUQMRAEOBMR5HF2NQJB", "length": 19299, "nlines": 112, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " ' युद्ध सोडून अनेक लोकोपयोगी कार्य करणाऱ्या भारतीय सेनेला सॅल्यूट!", "raw_content": "\nयुद्ध सोडून अनेक लोकोपयोगी कार्य करणाऱ्या भारतीय सेनेला सॅल्यूट\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nव्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल\nभारतीय सेना हा भारताचा तो कणा आहे ज्याच्या भरवश्यावर आपला भारत देश हा ताठ मानेने ह्या जगासमोर उभा आहे. आपल्या सीमांची रक्षा करणारे हे भारतीय सेनेचे जवान आपल्या जीवाची परवा न करता अविरतपणे देशासाठी झटत असतात.\nएवढचं काय तर आपल्या कुटुंबीयांना दुय्यम ठेवत आपल्या मातृभूमीला आपल्या देशाला ते पहिलं स्थान देतात. त्यांचा केवळ एकच हेतू असतो तो म्हणजे देशाच्या शत्रूंपासून देशाचे रक्षण करणे.\nआमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :\nभारतीय सेनेचे हे जवान नेहमी कर्तव्याची जाण ठेवत दिवसरात्र आपल्या देशाची देशाच्या नागरिकांची रक्षा करत असतात. देशावर कुठलेही परकीय संकट आले की हे जवान त्यांच्यासमोर एक मजबूत भिंती प्रमाणे उभे राहतात.\nज्यांच्या शौर्याची कहाणी आपल्याला भारताच्या प्रत्येक घरात ऐकायला मिळते, एवढंच काय तर शत्रू देश देखील ज्यांच्या शौर्याचे गुणगान करतात असे आपल्या भारतीय सेनेतील जवान खरंच खूप शूर आहेत.\nभारतीय सैन्य जम्म�� काश्मीर मध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सदैव कार्यरत असते. तिथे सीमेपल्याडच्या शत्रूचा जितका धोका आहे, तितकाच धोका हा तिथल्या फुटीरतावादी संघटना, जमावाचा असतो, आतंकवादी संघटनांचा असतो.\nअश्यावेळी बऱ्याचदा सैन्य आणि नागरिक यांच्यात संघर्ष होतो. बऱ्याचदा सैनिकांना काही ठिकाणी कठोर कारवाई करावी लागते.\nभारतीय सैन्याने काश्मीरमध्ये आपलं शौर्य वेळोवेळी दाखवलं आहे.\nपरंतु ह्यातून एक गैरसमज नेहमी पसरवला जात असतो की भारतीय सैन्य जम्मू काश्मीर मध्ये फक्त लष्करी कारवाई करतं आणि तिथे हिंसाचार पसरवत असतं. परंतु हे सत्य नाही.\nभारतीय सैन्य जम्मू काश्मिरात केवळ सीमा रक्षण आणि कायदा सुव्यवस्था टिकवण्याचे प्रयत्न करत नाहीत तर तिथे अनेक चांगली समाज उपयोगी कामे देखील करत असतं, ज्याद्वारे ते स्थानिक काश्मिरी लोकांच्या जवळ जाऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करत असतात.\nभारतीय सैन्याचं काश्मीर मधील लोकांसाठीचं समाज कार्य हे “ऑपरेशन सद्भावना” नावाने सुरू आहे. ह्या ऑपरेशन द्वारे काश्मीर मधील सामान्य नागरिकांशी संपर्क प्रस्थापित करून त्यांच्याशी चांगले संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न भारतीय सैन्य करत असतं.\nह्या ऑपरेशनच्या माध्यमातून जास्तीत जास्त काश्मिरी जनतेशी संपर्क प्रस्थापित करून त्यांना “आपलं” करण्यासाठी सैन्य प्रयत्न करत असतं. हे करण्यासाठी सैन्याकडून विविध मोहीमा आखल्या जातात. विविध कार्यक्रम हाती घेतले जातात. जे तिथल्या समाजाला उपयुक्त ठरतात.\nह्यासाठी सैन्याला स्थानिक सरकारची मदत मिळते. ह्या ऑपरेशनवर दरवर्षी ४५० कोटींचा खर्च करण्यात येतो.\nभारतीय सैन्याने ५३ इंग्रजी माध्यमाच्या सद्भावना शाळांची निर्मिती जम्मू आणि कश्मीरच्या राजोरी, पुछ, बोनियार, उरी ( बारामुल्ला), खानाबल ( आनंतनाग), करू ( लेह), कारगिल आणि चांडिगाम ( कुपवाडा) ह्या भागात करण्यात आली आहे.\n२७०० शाळांना चालवण्यासाठी सैन्याने मदत केली आहे. ह्या सैनिकी शाळा चांगल्या शैक्षणिक दर्जा साठी ओळखल्या जातात, अगदी अशांत वातावरणात ही ह्या शाळा सुव्यवस्थित पणे सुरू असतात.\nआर्मीच्या ह्या शाळा काश्मीर खोऱ्यातील १०००० विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहचवतात आणि जम्मू काश्मीर एकत्र करून हा आकडा १४००० इतका आहे.\nजम्मू काश्मिरातल्या महिलांन��� विविध परिस्थितीचा सामना करण्या योग्य बनवण्यासाठी ह्या केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. त्यांचा आरोग्य विषयक समस्या बद्दल त्यांना याठिकाणी जागृत केलं जातं.\nभारतीय “आर्मीच्या युनिफॉर्मची” ही खास वैशिष्ट्य तुम्हाला माहीत नसतील\nकसाबच्या हल्ल्याच्या वेळी मुंबईला वाचवणाऱ्या मार्कोस कमांडोज विषयी\nत्यांना अनेक बँकिंग संबंधित आर्थिक व्यवहार शिकवले जातात. कर्ज कसं काढायचं ते शिकवलं जातं. बहुसंख्य स्त्रिया अशिक्षित असल्याने त्या स्त्रियांना सामन्य शिक्षण दिलं जातं. त्या स्त्रियांना कॉम्प्युटर वापरण्यापासून शिलाई काम करण्यापर्यंतच्या विविध कला कुसरीच प्रशिक्षण दिलं जातं.\nमहिलांच्या स्किल डेव्हलपमेंट याठिकाणी प्रचंड महत्व दिले जाते. ह्या कार्यक्रमांतर्गत महिलांसाठी प्रशिक्षण केंद्रांची निर्मिती पुछ मध्ये, तसेच फॅशन डिझाइनिग इन्स्टिट्यूट व महिला सबलीकरण केंद्राची निर्मिती बारा मुल्ला जिल्ह्यात करण्यात आली आहे.\nअनेक मॉडेल गावांची निर्मती ऑपरेशन सद्भावनाच्या आखात्यारित्या करण्यात आली आहे. कुपवाडा जिल्ह्यात लोलब हे गाव निर्माण करण्यात आलं आहे चांदीगाम मध्ये आणि पुछ मध्ये सागरा मॉडेल गावाची निर्मिती करण्यात आली आहे.\nशैक्षणिक आणि प्रेरणादायी सहली\n२०१२ ते २०१५ या काळात भारतीय सैन्याने जवळपास २५० शैक्षणिक, राष्ट्रीय एकात्मता जागवणाऱ्या आणि व्यक्तिमत्व विकासावर आधारित सहलींचे आयोजन केले आहे.\nप्रत्येक सहलीत ३० जणांचा समावेश असतो. ह्या सहलीत पंजाब, डेहराडून, केरळा, कोलकाता, भूभनेश्वर, गोपाळपूर, आग्रा आणि नवी दिल्ली ह्या शहरात नेण्यात येते. यात विद्यार्थ्यांना भारतातील विद्यार्थ्यांशी चर्चा करायला संधी मिळवून दिली जाते.\nसोबतच भारताचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांची भेट घडवण्यात येते. बऱ्याचदा या सहलीच्या माध्यमातून त्या काश्मिरी विद्यार्थ्यांना काश्मीरच्या बाहेरचं जग बघायची पहिल्यांदा संधी मिळते.\nभारतीय सैन्याकडुन वेळोवेळी काश्मिरात मेडिकल कॅम्पसंच आयोजन करण्यात येतं. सैनिकी रुग्णालयांची निर्मिती करण्यात आली आहे. ह्या रुग्णालयात नागरीकांना अनेक वैद्यकीय सुविधा ह्या मोफत अथवा माफक दरात उपलब्ध होतात.\nविविध फाउंडेशनच्या माध्यमातून गरजूंना कृत्रिम पाय वाटप केले जाते. आजवर तब्बल ३१०० गरज�� रुग्णांना ही मदत करण्यात आली आहे. ह्या योजनेअंतर्गत केवळ माणसंच नव्हे प्राण्यांच परीक्षण केलं जातं व सूचना दिल्या जातात.\nभारतीय सैन्याकडून जम्मूत विविध क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात. काही स्थानिक संघटनाशी एकत्र आयोजन करण्यात येते.\nह्या उपक्रमांतर्गत विविध स्पर्धा भरवल्या जातात जसे बारामुल्ला गर्ल बॅडमिंटन स्पर्धा, बारामुल्ला क्रिकेट लीग, बारामुल्ला प्रीमियर लीग, कुपवाडा प्रीमियर फुटबॉल लीग, गिंगले व्हॉलीबॉल टीम, अश्या अनेक स्पर्धा त्यात समाविष्ट आहेत. ह्या खेळात १६ संघांनी सहभाग नोंदवला होता.\nअश्याप्रकारे भारतीय सैन्य विविध मार्गाने तिथल्या सामान्य जनतेशी जवळीक वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत.\nएकीकडे फुटीरवादी विष कालवत असतांना संयमाने लोकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम “सद्भावना” ह्या ऑपरेशन अंतर्गत भारतीय सैन्य करत आहे.\nआमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :\nव्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल\nशेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप\nआता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \n← बायकोचे ‘अश्लील’ व्हिडिओ काढणारा, तिला मारहाण करणारा : पुनम पांडेचा मिस्ट्रीमॅन..\nमुस्लिम रेजिमेंट भारतीय सैन्यात नसण्यामागचं हे आहे कारण…वाचा →\nभल्याभल्या कलाकारांची पोलखोल करणारे हे ७ TV shows अजिबात चुकवू नका\nगोकुळाष्टमीच्या उर्दूत शुभेच्छा: महागुरू, तुमच्यावर उखडलेल्यांच्या प्रतिक्रिया वाचल्या का\nहिंदू नसूनही या जगप्रसिद्ध व्यक्तींनी देखील मान्य केले होते भगवद्गीतेचे महात्म्य\n2 thoughts on “युद्ध सोडून अनेक लोकोपयोगी कार्य करणाऱ्या भारतीय सेनेला सॅल्यूट\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.islamdarshan.org/2018/10/blog-post_12.html", "date_download": "2022-01-23T21:39:23Z", "digest": "sha1:7KRJRGOGOYWWOKWXE7JDL3BE4UBRORQ2", "length": 21874, "nlines": 179, "source_domain": "www.islamdarshan.org", "title": "उपासना | Islamdarshan", "raw_content": "\nसुबोध कुरआन खंड क्र. १ (पान १ ते १४३).\n\"अल्लाहच्या नावाने, जो असीम दयावंत �� परम कृपावंत आहे'' १. अल्फातिहा परिचय शीर्षक : या प्रथम सूरहचे (अध्याय) नाव &quo...\nनेतृत्वाचे प्रकार आणि त्यातील फरक\nआणि (आठवण करा) जेव्हा तुमच्या पालनकर्त्याने दूतांना सांगितले की, ’’मी पृथ्वीवर एक खलीफा (माझा प्रतिनिधी) बनविणार आहे.’’ (तेव्हा त्या दुतांनी...\nसटीप मराठी भाषांतर मौलाना सय्यद आला मौदूदी (यांच्या सटीप उर्दू भाषांतरावरून) मराठी भाषांतर अब्दुल जबार कुरैशी कुतुबुद्दिन हुसैन...\nउपासना धर्माचा जीव आहे. ही अल्लाहशी सेवकाच्या संबंधाला प्रकट करते. उपासनेच्या इतमामाने अल्लाहशी संबंध दृढ होतो. उपासनेतील उपेक्षा आणि निष्काळजीपणा या संबंधाला अधिक निर्बल करीत जातो. या उपेक्षेला नियंत्रित केले नाही, तर हा संबंध तुटूही शकतो. प्रारंभिक काळातील पुरुषांप्रमाणे महिलावर्गातसुद्धा उपासनेची फार आवड होती. प्रेषित मुहम्मद (स) यांच्या सर्व पत्नीं या बाबतीत विशेष उल्लेखनीय होत.\nउम्मुलमोमिनीन माननीय जैनब बिन्ते जहश यांच्या बाबतीत माननीय उम्मे सलमा (र) म्हणतात -\n‘‘त्या एक पुण्यशील, फार अधिक उपवास करणाऱ्या आणि रात्री खूप उपासना करणाऱ्या महिला होत्या.’’ (तब्काते इब्ने साद - ८ : १०८)\nमाननीय आयेशा (र) म्हणतात -\n‘‘मी धर्माच्या बाबतीत ईशभीरूतेत, खरेपणा, सुसंबंधात आणि दान-धर्मात त्यांच्यापेक्षा अधिक चांगली कोणतीही स्त्री पाहिली नाही.’’ (अल-इस्तीआब फी अस्माइल असहाब - ४ : ३१६)\nएका प्रसंगी खुद्द प्रेषित मुहम्मद (स) यांनी सुद्धा त्यांच्या पुण्यशीलता व ईशभीरूतेची साक्ष दिली आहे. जसे त्यांनी माननीय उमर (र) यांना सांगितले -\n‘‘जैनब बिन्ते जहश एक चित्त, एकाग्र व अल्लाहचे भय बाळगणाऱ्या आहेत.’’ (अल-इस्तीआब फी अस्माइल असहाब - ४ : ३१७)\nउपासना प्रकारात नमाजचे फार महत्त्व आहे. त्याच्या काही अटी व शिष्टाचार आहेत. त्याकडे लक्ष दिल्याशिवाय नमाजचा हक्कही अदा होऊ शकत नाही आणि त्याचा पूर्ण लाभही घेणे शक्य नाही. या अटीपैकी एक अट अशी आहे की नमाज योग्य वेळेतच अदा केली जावी.\nमाननीय अनस (र) यांच्या आईने प्रेषित मुहम्मद (स) यांना विचारले की, रात्री इशाच्या नमाजपूर्वीच मला झोप येऊ लागते. (त्यामुळे नमाज जाण्याचे भय राहते.) प्रेषित मुहम्मद (स) यांनी सांगितले, ‘‘अनसच्या आई नमाज लवकर अदा करीत जा. जेव्हा रात्रीचा अंधार सर्वत्र पसरतो तेव्हा इशाची वेळ होते. त्यावेळी तुम्ही अदा करीत जा. तुम्हाला कोणतेही पाप लागणार नाही.’’ (असदुलगाबा - ५ : ४६६)\nयावरून कल्पना येते की, त्या नमाजचा किती इतमाम करीत असत. त्यांना याची चिता होती की, एखादेवेळी त्यांची नमाज अवेळी होता कामा नये.\nमैमून बिन मेहरान म्हणतात की, ‘‘नमाजच्या वेळी जेव्हा जेव्हा मी माननीय उम्मे दर्दा (र) यांना भेटण्यास गेलो, तेव्हा त्यांना नमाजच्याच स्थितीत पाहिले.’’ (तहजीबुल असमा वल्लुगात - २ : ३६१)\nजमाअतसह (सामुदायिक) नमाजमध्ये सम्मिलित होणे\nस्त्रियांनी मस्जिदमध्ये जमाअतसह नमाजमध्ये सामील होणे आवश्यक नाही. त्यांच्यासाठी अधिक श्रेयस्कर हेच आहे की, त्यांनी घरीच नमाज अदा करावी. परंतु जमाअतसह नमाज अदा करण्याचे फार मोठे लाभ आहेत. जर परिस्थिती अनुकूल असेल आणि कोणत्याही नैतिक दोषाची शंका नसेल, तर त्या मस्जिदमध्ये जाऊ शकतात. याच कारणास्तव शरीअत (इस्लामी धर्म-कायदा) ने एकीकडे त्यांना घरीच नमाज अदा करण्याची प्रेरणा दिली, तर दुसरीकडे परुषांना सांगितले की, ‘‘त्यांनी इच्छिले तर मस्जिदमध्ये जाण्यास मनाई करू नका.’’ माननीय अब्दुल्लाह बिन उमर (र) कथन करतात की, प्रेषित मुहम्मद (स) यांनी सांगितले -\n‘‘तुमच्यापैकी कोणालाही त्याच्या पत्नीने मस्जिदमध्ये जाण्याची परवानगी मागितली तर तिला मनाई करू नये.’’ (बुखारी, किताबुल अजान, मुस्लिम, किताबुस्सलात)\nहेच कथन या शब्दांतदेखील आलेले आहे -\n‘‘मस्जिदमध्ये महिलांचा जो भाग आहे त्यापासून त्यांना रोखू नका.’’ (मुस्लिम - किताबुस्सलात)\nआणखी एका कथनाचे शब्द असे आहेत,\n‘‘आपल्या स्त्रियांना मस्जिदमध्ये जाण्यास मनाई करू नका; परंतु त्यांची घरेच त्यांच्यासाठी अधिक चांगली आहेत.’’ (अबू दाऊद, किताबुस्सलात)\nही परवानगी जास्त करून रात्रीच्या (इशा) व पहाटेच्या फजरच्या नमाजसंबंधी आहे. कारण असे की, हे कथन खालील शब्दांसमवेत उद्धृत केले गेले आहे.\n‘‘जेव्ह तुमच्या स्त्रिया रात्री मस्जिदमध्ये जाण्याची परवानगी मागतील तेव्हा त्यांना परवानगी द्या.’’ (बुखारी, किताबुलअजान, मुस्लिम, किताबुस्सलात)\nयावरून हे लक्षात येते की, प्रेषित मुहम्मद (स) यांच्या काळात विशेषतः इशा आणि फजरच्या नमाजमध्ये स्त्रियांना सामील होण्याची परवानगी होती. कथनावरून हे देखील कळते की, वास्तविकतः त्या या नमाजमध्ये सामील होत असत. खाली काही कथन उद्धृत केले जात आहेत -\nमाननीय आयेशा (र) म्हणतात -\n‘���प्रेषित मुहम्मद (स) हे फजरची नमाज इतक्या अंधारात अदा करीत असत की, स्त्रिया चादरी गुंडाळून आपल्या घरी परत येत असत आणि अंधारामुळे ओळखल्या जात नसत.’’ (बुखारी, किताबुल अजान, मुस्लिम किताबुल मसाजिद)\nमाननीय उम्मे सलाम (र) म्हणतात -\n‘‘प्रेषित मुहम्मद (स) यांच्या काळात स्त्रिया फर्ज नमाजचा सलाम फेरताच उभ्या राहत असत आणि प्रेषित मुहम्मद (स) व त्यांच्या समवेत जे पुरुष नमाज अदा करीत, ते आपल्या जागी जोपर्यंत अल्लाह इच्छील तोपर्यंत बसून राहत (जेणेकरून स्त्रियांनी मस्जिदमधून प्रथम निघून जावे) आणि जेव्हा प्रेषित मुहम्मद (स) उठत, तेव्हा ते सुद्धा उठत असत.’’ (बुखारी, किताबुल अजान, मुस्लिम, किताबुल मसाजिद)\nमाननीय अबू कतादा अन्सारी (र) कथन करतात की, प्रेषित मुहम्मद (स) यांनी सांगितले -\n‘‘मी नमाजसाठी उभा राहतो आणि इच्छितो की, त्यात कुरआनचे दीर्घ पठन करावे. इतक्यात एखाद्या बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकतो, तेव्हा नमाज संक्षिप्त करतो. ही गोष्ट चांगली वाटत नाही की, मी त्याच्या आईला त्रासात घालावे.’’ (पूर्वीचे प्रमाण)\nएकदा इशाच्या नमाजमध्ये असाधारण विलंब झाला. प्रेषित मुहम्मद (स) नमाज पढविण्यासाठी खोलीतून बाहेर आले नाहीत. माननीय उमर (र) यांनी प्रेषित मुहम्मद (स) यांना सूचना मिळावी म्हणून मोठ्या आवाजात सांगितले की, स्त्रिया व मुले झोपी गेली. हे ऐकून प्रेषित मुहम्मद (स) नमाजसाठी आले. (प्रमाण मागील)\nजैनबुस्सकफया कथन करतात की, प्रेषित मुहम्मद (स) यांनी सांगितले -\n‘‘जेव्हा तुमच्यपैकी एखादी स्त्री इशाच्या नमाजमध्ये सामील होईल, तर तिने त्या रात्री सुगंधाचा वापर करू नये.’’ (मुस्लिम, किताबुस्सलात)\nहेच कथन माननीय अबू हुरैरा (र) द्वारेदेखील झालेले आहे की, प्रेषित मुहम्मद (स) यांनी सांगितले,\n‘‘ज्या स्त्रीने सुगंधाचा उपयोग केला असेल तिने आमच्या समवेत इशाच्या नमाजमध्ये सामील होऊ नये.’’ (प्रमाण मागील)\nया कथनावरून असे कळते की, स्त्रिया इशा आणि फजरच्या नमाजसाठी मस्जिदमध्ये सुद्धा जात असत, जेणेकरून त्यांना जमाअतसमवेत नमाज अदा करता यावी. असे शक्य आहे की, या नमाजमध्ये तरुण व वयस्कर हर प्रकारच्या स्त्रिया सामील होत असाव्यात. अन्य नमाजमध्ये विशेषकरून वयस्क स्त्रिया सामील होत असाव्यात. माननीय उम्मे सलमा बिन्ते अबू हकीम म्हणतात की,\n‘‘मी पाहिले की म्हाताऱ्या स्त्रिया प्रेषित मुहम्मद (स) समवेत फर्ज नमाज अदा करीत असत.’’ (अलइस्तीआब - ४ : ३१७\nLabels: स्त्री आणि इस्लाम\nसुबोध कुरआन खंड क्र. १ (पान १ ते १४३).\n\"अल्लाहच्या नावाने, जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे'' १. अल्फातिहा परिचय शीर्षक : या प्रथम सूरहचे (अध्याय) नाव &quo...\nनेतृत्वाचे प्रकार आणि त्यातील फरक\nआणि (आठवण करा) जेव्हा तुमच्या पालनकर्त्याने दूतांना सांगितले की, ’’मी पृथ्वीवर एक खलीफा (माझा प्रतिनिधी) बनविणार आहे.’’ (तेव्हा त्या दुतांनी...\nसटीप मराठी भाषांतर मौलाना सय्यद आला मौदूदी (यांच्या सटीप उर्दू भाषांतरावरून) मराठी भाषांतर अब्दुल जबार कुरैशी कुतुबुद्दिन हुसैन...\n- मुहम्मद फारूक खान - मानवास जीवन मिळाले. त्यास या जीवनाचा अनुभव देखील होतो, मात्र असे लोक बोटावर मोजण्याइतकेच आढळतील ज्यांनी या जीवना...\n- सय्यद अबुल आला मौदूदी या पुस्तिकेत एकेश्वरत्व सोदाहरण स्पष्ट करून सांगण्यात आले आहे आणि मनुष्याच्या विनाशाचे, अन्याय, ...\nएकेश्वरत्व आणि प्रेषित्वाची साक्ष\n``मी साक्ष देतो की, अल्लाहशिवाय कोणीही पूज्य नाही आणि याचीही साक्ष देतो की, आदरणीय मुहम्मद (स.) अल्लाहचे दास आणि पैगंबर आहेत.'' दोन ...\nइद मिलन निमित्त सर्वधर्मीय विचारवंतांचे मौलिक विचार\n'मेराज' चे वास्तव: आदरणीय प्रेषित मुहम्मद (स.) यांना ईश्वरी सान्निध्य आणि मार्गदर्शन\nमुळात असा नियमच आहे की, सत्याच्या विरोधकांचे अत्याचार आपल्या संपूर्ण मर्यादा ओलांडतात आणि अत्याचारपीडितांचा आत्मा तळतळून हाक देतो की, ...\nपारा १ - भाग १ पारा १ - भाग २ पारा १ - भाग ३ पारा २ - भाग १ पारा २ - भाग २ पारा २ - भाग ३...\nरमजान, चंद्रकोर आणि गैरसमज\nमशीद, मदरसे, मुस्लिमांच्या लग्नपत्रिका, काही मुस्लिम देशांचे ध्वज आणि मुस्लिम समाजाचा प्रतीकात्मक उल्लेख करण्यासाठी सर्वसाधारणपणे चंद्रक...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maayboli.com/node/33121?page=8#comment-1934206", "date_download": "2022-01-23T22:06:34Z", "digest": "sha1:ZJVNK2TFRGOOEQW6JO635K7PJ374GPV3", "length": 28494, "nlines": 365, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मी मराठी! | Page 9 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मी मराठी\nलहानपणी आपण कितीतरी नवे नवे खेळ शोधून काढत असतो, सुट्ट्यांचा वेळ मस्त मजेत घालवत असतो. मोठं होताना या खेळांचं बोट कधी सुटतं ते कळतही नाही आणि मग ते आपल्या बालपणीच्या, गावाला, भावंडांसोबत घालवलेल्या सुट्ट्यांच्या आठवणींचे फुलपंखी रंग बनून राहतात. मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने आपण पुन्हा एकदा त्या अल्लड वयात जाऊन ती मजा पुन्हा लुटता येते का पाहणार आहोत. आपण सर्वांनी आयुष्यात हमखास एकदा तरी खेळलेला खेळ म्हणजे - नाव गाव फळ फूल खेळूया पुन्हा एकदा आम्ही एक अक्षर देणार आणि त्यावरुन तुम्ही पटापट लिहून काढायचंय -\n३. मराठी कलाकाराचे नाव (यात संगीत,चित्रकला, चित्रपट किंवा कलेचे कोणतेही क्षेत्र चालेल. नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल)\n४. मराठी पुस्तकाचे नाव\n५. मराठी लेखक / लेखिका (नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल)\n६.मराठी कवी / कवयित्री (नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल)\n७.मराठी गाणे किंवा कविता (पहिली ओळ फक्त)\n८.मराठी वाक्प्रचार किंवा म्हण (पूर्ण लिहीणे अपेक्षित आहे.)\n९.मराठी सिनेमाचे / नाटकाचे नाव\n१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव (जो महाराष्ट्रीय म्हणून बाहेर ओळखला जातो. प वरुन पास्ता ऐवजी पुरणपोळी.)\n११. प्राण्याचे / पक्ष्याचे मराठी नाव\n१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे\n१३. मायबोली आयडी (मायबोलीकराचे नाव चालणार नाही, दिलेल्या अक्षरावरुन सुरु होणारा संपूर्ण चिन्हांसकट आयडी.)\nआता सारे चतुर मायबोलीकर लक्षात घेऊन या खेळाचे नियम किंचित कडक केलेत बरं काय आहेत हे नियम\n१. अक्षर दिल्यानंतर पूर्ण १३ उत्तरे लिहिल्यानंतरच पोस्ट टाकायची आहे. अर्धवट पोस्ट केल्यास, तुम्ही इतरांना मदत करता आहात हे गृहित धरुन फाऊल धरण्यात येईल व ते अक्षरच बाद करण्यात येईल. तेव्हा इतर प्रयत्न करणार्या मायबोलीकरांचा वेळ वाया जाऊ देऊ नका.\n२. एकदा एका अक्षरावर पूर्ण १३ उत्तरांचे पोस्ट पडले की इतरांनी पुढील अक्षराची वाट पहावी. पहिल्या पूर्ण १३ उत्तरांच्या पोस्टीस महत्त्व आहे हे लक्षात घ्या. पुढच्या पोस्टी ग्राह्य धरल्या जाणार नाहीत. त्वरीत उत्तरांना महत्त्व आहे.\n३. ठराविक वेळाने संयोजक पुढचे अक्षर देत राहतील. हा खेळ सर्व मायबोलीकरांना खेळता यावा याची काळजी घेतली जाईल.\n४. जास्तीत जास्त अक्षरांसाठी सर्वात आधी १३ प्रश्न पूर्ण करणार्यांस बक्षिस.\n५. अट फक्त एकच, प्रत्येक उत्तर 'मराठी'तच पाहिजे.\nआम्ही इथे एक अक्षर उदाहरणादाखल दिले आहे.\n१. मराठी नाव - परिमल\n२. महाराष्ट्रातील गाव - पुणे\n३. मराठी कलाकाराचे नाव -पुष्कर श्रोत्री\n४. मराठी पुस्तकाचे नाव - पांगिरा\n५. मराठी लेखक/लेखिका - पु. ल. देशपांडे\n६. मराठी कवी/कवयित्री - शिरीष पै\n७. यावरुन सुरु होणारे गाणे किंवा कविता - पाऊले चालती पंढरीची वाट\n८. या अक्षरावरुन सुरु होणारा मराठी वाक्प्रचार किंवा म्हण - पदरी पडले पवित्र झाले\n९. मराठी सिनेमाचे/नाटकाचे नाव - पिंजरा\n१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव- पुरणपोळी\n११. प्राण्याचे/पक्ष्याचे मराठी नाव - पोपट\n१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे - पुरंदरचा किल्ला\n१३. मायबोली आयडी - पीहू\n**** महत्त्वाची घोषणा ****\nआपण सर्वांनी ह्या खेळाला उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद खेळाची रंजकता थोडी अजून वाढवण्यासाठी आम्ही ह्यात अजून ४ गोष्टी समाविष्ट केल्या आहेत. तर आता नवीन प्रश्नावली आहे अशी:\n३. मराठी कलाकाराचे नाव (यात संगीत,चित्रकला, चित्रपट किंवा कलेचे कोणतेही क्षेत्र चालेल. नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल)\n४. मराठी पुस्तकाचे नाव\n५. मराठी लेखक / लेखिका (नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल)\n६.मराठी कवी / कवयित्री (नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल)\n७.मराठी गाणे किंवा कविता (पहिली ओळ फक्त)\n८.मराठी वाक्प्रचार किंवा म्हण (पूर्ण लिहीणे अपेक्षित आहे.)\n९.मराठी सिनेमाचे / नाटकाचे नाव\n१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव (जो महाराष्ट्रीय म्हणून बाहेर ओळखला जातो. प वरुन पास्ता ऐवजी पुरणपोळी.)\n११. प्राण्याचे / पक्ष्याचे मराठी नाव\n१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे\n१३. मायबोली आयडी (मायबोलीकराचे नाव चालणार नाही, दिलेल्या अक्षरावरुन सुरु होणारा संपूर्ण चिन्हांसकट आयडी.)\n१४. महाराष्ट्रातील नदीचे नाव\n१५. झाडाचे / वनस्पतीचे मराठी नाव\n१६. मराठी अलंकाराचे नाव\n१७. महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्राचे/देवस्थानाचे नाव\nआणि आता अक्षर आहे:\nमराठी भाषा दिवस २०१२\nमराठी भाषा दिवस २०१२\nनीधप माझ्यावर पण अण्याव झालाय\nनीधप माझ्यावर पण अण्याव झालाय म्हणून नाहीतर आणखी एखाद दोन मिळाल्या असत्या\nमंजुडी आपण गायब झालेल्या च साठीची कॅडबरी शेअर करुयात हे घे\nद. भा. धामणस्कर - कवी\nद. भा. धामणस्कर - कवी\n१. मराठी नाव - जयंत २.\n१. मराठी नाव - जयंत\n२. महाराष्ट्रातील गाव - जळगाव\n३. मराठी कलाकाराचे नाव -जयमाला शिलेदार\n४. मराठी पुस्तकाचे नाव - जेव्हा माणूस जागा होतो\n५. मराठी लेखक/लेखिका - जयवंत दळवी\n६. मराठी कवी/कवयित्री - जोशी राम जगन्नाथ\n७. यावरुन सुरु होणारे गाणे किंवा कविता - जयोस्तुते श्री महन्मंगले शिवस्पदे शुभदे\n८. या अक्षरावरुन सुरु होणारा मराठी वाक्प्रचार किंवा म्हण - जशास तसे\n९. मराठी सिनेमाचे/नाटकाचे नाव - जाऊ बाई जोरात\n१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव- जवसाची चटणी\n११. प्राण्याचे/पक्ष्याचे मराठी नाव - जवळा,\n१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे - जयगड\n१३. मायबोली आयडी - जागू\nखरच हाणा.. मी रिफ्रेश करे\nखरच हाणा.. मी रिफ्रेश करे पर्यन्त तर लिहिले हिने ..\nआणि ५०% उत्तर सेम\n१. मराठी नाव - जान्हवी २.\n१. मराठी नाव - जान्हवी\n२. महाराष्ट्रातील गाव - जमखिंडी\n३. मराठी कलाकाराचे नाव - जयश्री गडकर\n४. मराठी पुस्तकाचे नाव - जरिला\n५. मराठी लेखक/लेखिका - ज्योत्स्ना देवधर\n६. मराठी कवी/कवयित्री - वैभव जोशी\n७. यावरुन सुरु होणारे गाणे किंवा कविता - जे मत्त फुलांच्या कोशातून पाझरले\n८. या अक्षरावरुन सुरु होणारा मराठी वाक्प्रचार किंवा म्हण - ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी\n९. मराठी सिनेमाचे/नाटकाचे नाव - जांभूळ आख्यान किंवा जैत रे जैत\n१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव- जवळा आणि जवस\n११. प्राण्याचे/पक्ष्याचे मराठी नाव - जांभळा शिंजीर\n१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे - जंजिरा\n१३. मायबोली आयडी - जागो मोहन प्यारे\nह ह वर बंदी घाला.\nह ह वर बंदी घाला.\nह ह वर बंदी घाला.\nह ह वर बंदी घाला.\nबरं मी आता नाही पोस्टत.\nगंमत केली गं हवे. ती तुझ्या\nगंमत केली गं हवे. ती तुझ्या उत्स्फुर्तपणाला दिलेली दाद आहे गं.\n१. मराठी नाव - जयश्री २.\n१. मराठी नाव - जयश्री\n२. महाराष्ट्रातील गाव - जालवा\n३. मराठी कलाकाराचे नाव -जितेंद्र अभिषेकी\n४. मराठी पुस्तकाचे नाव - जोगवा\n५. मराठी लेखक/लेखिका - जयंत नारळीकर\n६. मराठी कवी/कवयित्री - अरुण जाखडे\n७. यावरुन सुरु होणारे गाणे किंवा कविता - जिथे सागरा धरणी मिळते\n८. या अक्षरावरुन सुरु होणारा मराठी वाक्प्रचार किंवा म्हण - ज्याच्या हाती ससा तो पारधी\n९. मराठी सिनेमाचे/नाटकाचे नाव - जावयाची जात\n१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव- जिलबी\n११. प्राण्याचे/पक्ष्याचे मराठी नाव - जिराफ\n१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे - जंजीरा\n१३. मायबोली आयडी - जिप्सी\nगंमत ग.. न खेळता, पोस्टी\nगंमत ग.. न खेळता, पोस्टी बघण्यात पण मज्जा येतीये\nतू काय मधल्या वेळात उरलेल्या\nतू काय मधल्या वेळात उरलेल्या सगळ्या अक्षरांची यादी काढून ठेवलीयेस का\nनी तै जमखिंडि कर्नाटकातलं की\nनी तै जमखिंडि कर्नाटकातलं की वो.. बागलकोट, कर्नातकातलं\nबरं मी आता नाही पोस्टत.\nबरं मी आता नाही पोस्टत. <<<\nहे हवेने सिरियसली लिहिलंय असं वाटतंय का तुला मंजू\nहोय की. आपलं पटवर्धनांचं\nआपलं पटवर्धनांचं संस्थान म्हणून मी लिहून टाकलं. आत्ता तू म्हणल्यावर आठवलं\nनाही खरच कामंधामं सोडुन हेच\nनाही खरच कामंधामं सोडुन हेच सुरू आहे एक वाजल्यापासून. फार झाले आता.\nचिडू नको हवे. आम्ही खरंच\nचिडू नको हवे. आम्ही खरंच गमतीत म्हणतोय.\nमला समजतय तुम्ही गमतीत\nमला समजतय तुम्ही गमतीत म्हणताय. पण खरच कीटकॅट ब्रेक बनता है\nतुंबलेली कामे आटोपून तासाभरात घरी जाणार. रात्रपाळी पर्यंत खेळ सुरू असला तर भेटुयात\nद्या आता नविन अक्षर. हह,\nद्या आता नविन अक्षर.\nजवळा हा कसला प्राणी पक्षी\nजवळा हा कसला प्राणी पक्षी आहे\nउ हे अ च्या बाराखडीत नाही का\n१. मराठी नाव - उल्का २.\n१. मराठी नाव - उल्का\n२. महाराष्ट्रातील गाव - उल्हासनगर\n३. मराठी कलाकाराचे नाव -उषा नाडकर्णी\n४. मराठी पुस्तकाचे नाव - उषःकाल\n५. मराठी लेखक/लेखिका - नीला उपाध्ये\n६. मराठी कवी/कवयित्री - निरंजन उजगरे\n७. यावरुन सुरु होणारे गाणे किंवा कविता - उठा उठा हो सकळिक\n८. या अक्षरावरुन सुरु होणारा मराठी वाक्प्रचार किंवा म्हण - उचलली जीभ लावली टाळ्याला\n९. मराठी सिनेमाचे/नाटकाचे नाव - उंबरठा\n१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव- उंबर\n११. प्राण्याचे/पक्ष्याचे मराठी नाव - उंदीर\n१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे - उंदेरी\n१३. मायबोली आयडी - उदय\n. मराठी नाव - उमा २.\n. मराठी नाव - उमा\n२. महाराष्ट्रातील गाव -उसगाव\n३. मराठी कलाकाराचे नाव -उषा किरण\n४. मराठी पुस्तकाचे नाव - उचल्या\n५. मराठी लेखक/लेखिका - प्रभाकर वामन ऊर्ध्वरेषे\n६. मराठी कवी/कवयित्री - जयकृष्ण उपाध्ये\n७. यावरुन सुरु होणारे गाणे किंवा कविता - उठा उठा चिऊताई\n८. या अक्षरावरुन सुरु होणारा मराठी वाक्प्रचार किंवा म्हण - उखळ पांढरे होणे\n९. मराठी सिनेमाचे/नाटकाचे नाव -उलाढाल\n१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव- उसळ\n११. प्राण्याचे/पक्ष्याचे मराठी नाव - ऊंट\n१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे - उल्हासगड\n१३. मायबोली आयडी - उदय\n१. मराठी नाव - उर्वशी २.\n१. मराठी नाव - उर्वशी\n२. महाराष्ट्रातील गाव - उल्हासनगर\n३. मराठी कलाकाराचे नाव - उप��ंद्र दाते\n४. मराठी पुस्तकाचे नाव - उषःकाल होता होता\n५. मराठी लेखक/लेखिका - ऊर्मिला पवार\n६. मराठी कवी/कवयित्री - निरंजन उजागरे\n७. यावरुन सुरु होणारे गाणे किंवा कविता - उठा उठा हो सकळीक\n८. या अक्षरावरुन सुरु होणारा मराठी वाक्प्रचार किंवा म्हण - उंच वाढला एरंड, परी होई का इक्षुदंड\n९. मराठी सिनेमाचे/नाटकाचे नाव - उलाढाल\n१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव- उकडीचे मोदक\n११. प्राण्याचे/पक्ष्याचे मराठी नाव - उंदीर\n१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे - उदगीरचा किल्ला\n१३. मायबोली आयडी - उजू\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nमराठी भाषा दिवस २०१२\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tv9marathi.com/business/unit-linked-insurance-planwhat-is-ulip-insurance-policy-is-ulip-a-good-investment-government-of-india-396377.html", "date_download": "2022-01-23T22:10:43Z", "digest": "sha1:AKBSPDQPC7S4LDPCO5MOHJMO6T7KMSAB", "length": 18339, "nlines": 251, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nUnit Linked Insurance Plan : विमा तर मिळणारच, वर्षभरात किती रुपये गुंतवल्यावर मिळणार 10 पट परतावा\nलोक आपल्या जीवनात अनेक प्लॅन बनवतात. कारण, बिकट परिस्थितीत, महागाईच्या काळात आपले स्वप्न पूर्ण करता येतील. LICचा यूलिप प्लॅन अशा वाईट काळात तुम्हाला सहाय्यभूत ठरतो.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nनवी दिल्ली : LIC च्या युलिप प्लान फक्त सुरक्षा कव्हरच देत नाहीत तर भविष्यात आजसारखीच जीवनशैली कायम राखण्यासाठी तुमची मदत करतो. लोक आपला परिवार, मुलं बाळं आनंदी राहावे आणि समृद्धी कायम राहावी म्हणून मेहनत घेतात. लोक आपल्या जीवनात अनेक प्लॅन बनवतात. कारण, बिकट परिस्थितीत, महागाईच्या काळात आपले स्वप्न पूर्ण करता येतील. LICचा युलिप प्लॅन अशा वाईट काळात तुम्हाला सहाय्यभूत ठरतो.(What Is the LIC’s Ulip Insurance Policy\nयुलिप प्लॅनमध्ये इन्श्युरन्ससह गुंतवणुकीचीही सुविधा देतं. LICची युलिप तुम्हाला फायनान्सियल फ्लेक्झिबिलीटीही देतं. तुम्ही 4 हजार रुपये प्रति महिना किंवा कमीत कमी 1 लाख रुपये सिंगल पेमेंट करु यूलिक सुरु करु शकता.\nयुनिट-लिंक्ड विमा योजना म्हणजे विमा पॉलिसी आणि मार्केट लिंक्ड गुंतवणूक उत्पादनांची सांगड. या पॉलिसीअंतर्गत प्रीमियमचा काही भाग इक्विटी क���ंवा डेट फंडात गुंतविला जातो. या उत्पादनात विमा आणि गुंतवणुकीचे एकीकरण 5 वर्षांच्या लॉक-इन कालावधीसह असते. जोखमीनुसार ग्राहकांना मोठ्या, मध्यम किंवा स्मॉल कॅप, कर्ज किंवा संतुलित गुंतवणुकीमध्ये गुंतवणूक करण्याची परवानगी मिळते. त्याचबरोबर वेगवेगळ्या फंडांमध्ये स्विच करण्याची देखील परवानगी आहे. युलिपमध्ये दोन प्रकारचे पर्याय असतात, एक पेन्शन आणि दुसरं एन्डॉव्हमेंट असते.\nयुलिप्सशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी\nएलोकेशन, पॉलिसी एडमिनिस्ट्रेशन, मॉर्टेलिटी आणि फंड मॅनेजमेंट चार्ज. फंड व्यवस्थापन शुल्क 1.35% आहे. तुम्ही यूलिपमध्ये गुंतवणूक करून आयकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत वजावटीचा दावा करू शकता. मागील वर्षाच्या अर्थसंकल्पात एलटीसीजी कर आकारणीतून युलिपला सूट देण्यात आली होती. हे एक EEE(सूट अपवादमुक्त) उत्पादन आहे, ज्यामध्ये कलम 80 सी अंतर्गत कर सूट मागितली जाऊ शकते. आपल्याला युलिपमध्ये गुंतवणूक करायची असेल तर प्रथम आपण हे उत्पादन गुंतवणुकीचे साधन म्हणून किंवा लाइफ कव्हर म्हणून पाहत आहात की नाही याचा विचार करा. त्यात गुंतवणूक करण्यासाठी तुमच्याकडे गुंतवणुकीसाठी बराच काळ असावा आणि तुम्हाला बाजाराशी संबंधित उत्पादनांविषयी माहिती असावी.\nयुलिप हे लाइफ कव्हर उत्पादनाशिवाय विशेष असे काही खास नाही, कारण यात विमा रक्कम प्रीमियमच्या 10-15 पट मर्यादित आहे.1 कोटीच्या कव्हरच्या युलिप योजनेचे प्रीमियम 2 ते 3 लाख असेल तर 1 कोटीच्या मुदतीच्या योजनेचे प्रीमियम 7000-8000 असेल. गुंतवणुकीच्या बाबतीत युलिप योजना 5 वर्षांच्या लॉक-इन कालावधीसाठी असते.\nBudget 2021: केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LIC चे खासगीकरण, लवकरच IPO बाजारात येणार\n; मोदी सरकारकडून खुलासा\nनोकरी गमावण्याची चिंता विसरा ; जॉब इन्शुरन्स घ्या आणि निर्धास्त व्हा\nतिसऱ्या तिमाहिमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजला 18,549 कोटींचा नफा, जिओमध्येही 8.9 टक्क्यांची वाढ\nआयुष्यात या 5 चुकांपासून स्वतःला दूर ठेवा, नाहीतर होऊ शकते नुकसान\nलाईफस्टाईल 2 days ago\nGold Price Today | सोने गुंतवणुकदारांचा हिरमोड, मुंबईसह प्रमुख शहरांत भाव घसरले\nGold Price Today : दिल्लीत सोने ‘सर्वोच्च’ भावाच्या दिशेने, महाराष्ट्रातही सोन्याला झळाळी; 400 रुपयांची वाढ\nPPF CALCULATOR: पीपीएफ खात्यात रोज गुंतवा 250 रुपये; 25 वर्षांनंतर व्हा मालामाल, 62 लाख रुपयांचा घसघशीत परतावा\nनोव्हेंबरमध्ये बँका 17 दिवस बंद\nवारस नोंदीसाठी आवश्यक बाबी\nमोफत गॅस कनेक्शनसाठी असा करा अर्ज\nपोस्ट ऑफिसच्या ‘या’ जबरदस्त योजना\nVideo : नाना पटोलेंची मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच बावनकुळेंनी पुतळा जाळला, तर दरेकरांचं जोरदार प्रत्युत्तर\nNana Patole : भिवंडीला पुन्हा काँग्रेसचा गड बनवा आणि स्वबळावर काँग्रेसचा झेंडा फडकवा : नाना पटोले\nउद्धव ठाकरे म्हणाले ‘युतीत 25 वर्षे सडली’; मग 2 वर्षात काय कमावलं\nKalyan : रिंग रोड रस्ता बाधितांचे बीएसयुपी प्रकल्पात पुनर्वसन करणार, खासदार श्रीकांत शिंदे यांची माहिती\nSpecial Report | नागपुरात एमपीएससीचा पेपर फुटला, अभाविपचा दावा; आयोग म्हणते असं काही घडलंच नाही, नेमकं काय\nपाकमधील धुळीच्या वादळाने मुंबईकरांची हुडहुडी, गार वाऱ्यांनी मुंबई गारठली, येत्या 48 तासांत अवकाळीची शक्यता\nSpecial Report : पुतळ्यावरून पुन्हा एकदा ‘एमआयएम’-शिवसेनेत जुंपली; जलील अन् खैरेंमध्ये खडाजंगी\nThane : शाळा, महाविद्यालय, रेल्वे स्थानक बाँबने उडविण्याची धमकी; ठाणे पोलीस शाळेला आला ईमेल\nडिसले गुरुजींच्या पीएचडीचा मार्ग मोकळा; अध्यायन रजेच्या अर्जला अखेर मंजुरी\nबिटींग द रिट्रीट मध्ये 70 वर्षांपासून वाजणाऱ्या ‘त्या’ गाण्याची गोष्ट जे यंदा वाजविले जाणार नाही..\nउद्धव ठाकरे म्हणाले ‘युतीत 25 वर्षे सडली’; मग 2 वर्षात काय कमावलं\nपाकमधील धुळीच्या वादळाने मुंबईकरांची हुडहुडी, गार वाऱ्यांनी मुंबई गारठली, येत्या 48 तासांत अवकाळीची शक्यता\nIND vs SA, 3rd ODI, LIVE Cricket Score: द. आफ्रिकेची भारतावर 4 धावांनी मात, सलग तिसऱ्या सामन्यात भारताचा दारुण पराभव\nVideo : नाना पटोलेंची मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच बावनकुळेंनी पुतळा जाळला, तर दरेकरांचं जोरदार प्रत्युत्तर\n‘राज्यात मुघल पुन्हा कबरीतून अवतारले, ज्वलंत हिंदुत्ववादी मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये वीर टिपूची उद्याने’\nबिटींग द रिट्रीट मध्ये 70 वर्षांपासून वाजणाऱ्या ‘त्या’ गाण्याची गोष्ट जे यंदा वाजविले जाणार नाही..\nJanhvi kapoor | Yellow बिकनीत जान्हवी दिसतेय खास, काय आहे यल्लो बिकनीचा राज\nCorona, Omicron Cases Maharashtra LIVE : संसद भवनातील 875 कर्मचारी पॉझिटीव्ह; उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनाही कोरोनाची लागण\nMaharashtra News Live Update : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांशी संवाद\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tv9marathi.com/latest-news/smriti-irani-ask-why-gandhi-family-silent-on-kamalnath-statement-290707.html", "date_download": "2022-01-23T21:58:46Z", "digest": "sha1:4VGP7W5PHBYX3DDJXIULPJTKKHYGOZDG", "length": 16973, "nlines": 248, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nएक नेता ‘टंच माल’, तर दुसरा ‘आयटम’ म्हणतोय, गांधी कुटुंब आता गप्प का\nकाँग्रेसचे नेते कमलनाथ यांनी भाजप नेत्या इमरती देवी यांच्यावर केलेल्या वादग्रस्त शेरेबाजीनंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nप्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nनवी दिल्ली : काँग्रेसचे नेते कमलनाथ यांनी भाजप नेत्या इमरती देवी यांच्यावर केलेल्या वादग्रस्त शेरेबाजीनंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे (Kamal Nath Comment on Imarti Devi). केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी या प्रकरणी काँग्रेससह गांधी कुटुंबावर निशाणा साधला आहे. कमलनाथ यांच्या शेरेबाजीवर आता गांधी कुटुंब गप्प का\nस्मृती इराणी म्हणाल्या, “काँग्रेसचे नेते नेहमीच महिलांचा सन्मान भंग करतात. आज देशाच्या राजकारणात मध्य प्रदेशच्या काँग्रेस नेत्यांची चर्चा होते, तेव्हा एकिकडे महिलांना टंच माल म्हणणारे दिग्विजय सिंह आहेत आणि आता कमलनाथ यांनी भाजपच्या महिला नेत्याला आयटम म्हटलं आहे. आता गांधी कुटुंब गप्प का\nवादग्रस्त वक्तव्य करणारे काँग्रेसचे नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी या प्रकरणी खंडवामध्ये बोलताना स्पष्टीकरण दिलंय. ते म्हणाले, “मी असं अपमान करण्याच्या उद्देशाने म्हटलो नव्हतो. आयटम हा काही चुकीचा शब्द नाही. मला तर त्यांचं नावही आठवत नव्हतं. आता मी काही बोललं तर तो लगेच अपमान झालाय. शिवराज सिंह चव्हाण केवळ निमित्त शोधून आंदोलनाला बसले आहेत.” कमलनाथ यांनी भाजपकडून विरोध झाल्यानंतर हे स्पष्टीकरण दिलंय. कमलनाथ यांनी भाजप नेत्या इमरती देवी यांना ‘आयटम’ म्हटलं होतं.\nया प्रकरणी शिवराज सिंह चव्हाण, ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह भाजपचे अनेक नेते वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनाला बसले आहेत. शिवराज सिंह यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून कमलनाथ यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.\nHathras | मुलींसह मुलांवरही संस्काराची गरज; स्मृती इराणींचा भाजप नेत्याला घरचा आहेर\nऐन थंडीत दिल्लीचं राजकारण तापलं, निवडणुकीसाठी अमित शाहांपासून सर्���पक्षीय नेत्यांचा दारोदारी प्रचार\nजेव्हा स्मृती इराणींसमोरच मोदी म्हणतात ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’\nउद्धव ठाकरे म्हणाले ‘युतीत 25 वर्षे सडली’; मग 2 वर्षात काय कमावलं\n‘राज्यात मुघल पुन्हा कबरीतून अवतारले, ज्वलंत हिंदुत्ववादी मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये वीर टिपूची उद्याने’\nUddhav Thackeray Speech : 25 वर्ष युतीत सडली मग 2 वर्षात शिवसेना वाढली का, प्रवीण दरेकर यांचा सवाल\nUddhav Thackreay | सीमोल्लंघन केलं असतं तर आज देशात सेनेचा पंतप्रधान असता\nशिवसेनेची 25 वर्ष युतीत सडली, उद्धव ठाकरेंचा भाजपावर जोरदार हल्लाबोल\n‘आम्ही भाजपला सोडलं, हिंदुत्वापासून दूर गेलो नाहीत’, भाजपच्या टीकेला उद्धव ठाकरेंचं जोरदार प्रत्युत्तर\nसैफ अली खानच्या मुलासोबत ही कुणाची मुलगी\nरोहित-जुईलीचा साखरपुडा संपन्न, फोटो सोशल मीडियावर व्हायरल \nपाळणा हलला, देसी गर्ल आई झाली\nया अभिनेत्रींचंं झालं होतं ‘कास्टिंग काऊच’\nठसकेबाज उर्फी जावेदचा हटके अंदाज..\nVideo : नाना पटोलेंची मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच बावनकुळेंनी पुतळा जाळला, तर दरेकरांचं जोरदार प्रत्युत्तर\nNana Patole : भिवंडीला पुन्हा काँग्रेसचा गड बनवा आणि स्वबळावर काँग्रेसचा झेंडा फडकवा : नाना पटोले\nउद्धव ठाकरे म्हणाले ‘युतीत 25 वर्षे सडली’; मग 2 वर्षात काय कमावलं\nKalyan : रिंग रोड रस्ता बाधितांचे बीएसयुपी प्रकल्पात पुनर्वसन करणार, खासदार श्रीकांत शिंदे यांची माहिती\nSpecial Report | नागपुरात एमपीएससीचा पेपर फुटला, अभाविपचा दावा; आयोग म्हणते असं काही घडलंच नाही, नेमकं काय\nपाकमधील धुळीच्या वादळाने मुंबईकरांची हुडहुडी, गार वाऱ्यांनी मुंबई गारठली, येत्या 48 तासांत अवकाळीची शक्यता\nSpecial Report : पुतळ्यावरून पुन्हा एकदा ‘एमआयएम’-शिवसेनेत जुंपली; जलील अन् खैरेंमध्ये खडाजंगी\nThane : शाळा, महाविद्यालय, रेल्वे स्थानक बाँबने उडविण्याची धमकी; ठाणे पोलीस शाळेला आला ईमेल\nडिसले गुरुजींच्या पीएचडीचा मार्ग मोकळा; अध्यायन रजेच्या अर्जला अखेर मंजुरी\nबिटींग द रिट्रीट मध्ये 70 वर्षांपासून वाजणाऱ्या ‘त्या’ गाण्याची गोष्ट जे यंदा वाजविले जाणार नाही..\nउद्धव ठाकरे म्हणाले ‘युतीत 25 वर्षे सडली’; मग 2 वर्षात काय कमावलं\nपाकमधील धुळीच्या वादळाने मुंबईकरांची हुडहुडी, गार वाऱ्यांनी मुंबई गारठली, येत्या 48 तासांत अवकाळीची शक्यता\nIND vs SA, 3rd ODI, LIVE Cricket Score: द. आफ्रिके��ी भारतावर 4 धावांनी मात, सलग तिसऱ्या सामन्यात भारताचा दारुण पराभव\nVideo : नाना पटोलेंची मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच बावनकुळेंनी पुतळा जाळला, तर दरेकरांचं जोरदार प्रत्युत्तर\n‘राज्यात मुघल पुन्हा कबरीतून अवतारले, ज्वलंत हिंदुत्ववादी मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये वीर टिपूची उद्याने’\nबिटींग द रिट्रीट मध्ये 70 वर्षांपासून वाजणाऱ्या ‘त्या’ गाण्याची गोष्ट जे यंदा वाजविले जाणार नाही..\nJanhvi kapoor | Yellow बिकनीत जान्हवी दिसतेय खास, काय आहे यल्लो बिकनीचा राज\nCorona, Omicron Cases Maharashtra LIVE : संसद भवनातील 875 कर्मचारी पॉझिटीव्ह; उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनाही कोरोनाची लागण\nMaharashtra News Live Update : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांशी संवाद\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://barshilive.com/kharif-badshah-moog-know-the-benefits-of-eating/", "date_download": "2022-01-23T22:37:08Z", "digest": "sha1:E2GG2RQB7OPC5YX5C5GRH65BVIQZLMBK", "length": 10230, "nlines": 102, "source_domain": "barshilive.com", "title": "खरीपातील बादशहा-मूग;जाणून घ्या खाण्याचे फायदे", "raw_content": "\nHome आरोग्य खरीपातील बादशहा-मूग;जाणून घ्या खाण्याचे फायदे\nखरीपातील बादशहा-मूग;जाणून घ्या खाण्याचे फायदे\nखरीपातील बादशहा-मूग;जाणून घ्या खाण्याचे फायदे\nग्लोबल न्यूज: या वर्षी खरीपातील सर्वच नक्षत्रं दमदार बरसल्यामुळे पिके जोमाने आले आहेत. खरीपामध्ये आमच्या कडे कडधान्ये अमाप प्रमाणात पिकवतात. मूग या कडधान्याला खरीपातील बादशाहा म्हणून ओळखले जाते.\nभारतीय मूळ असलेल्या या मुगाची परिचय सर्वांना असून हे कडधान्य सध्या जगभरात पसरलेले आहे. मुगाला इंग्रजीत ग्रीन ग्राम या नावाने ओळखतात. त्याचे वैज्ञानिक नाव विग्ना रेडिएटा असे आहे.\nआमच्या फेसबुक पेज ला लाईक करा\n‘ए’ आणि ‘बी’ व्हिटॅमिन्स, लोह, कॅल्शियम मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या मुगाच्या हिरवे, पिवळे आणि काळे अशा तीन प्रकार आपल्या कडे आढळतात. साधारणपणे गुडघाभर उंचीच ही पीक दोन-अडीच महिन्याच्या कालावधीत काढणीला येते.\nद्विदल कडधान्य असलेल्या मुगाला भारतीय खाद्य संस्कृतीत आतोनात महत्व आहे. मूग हे एक सर्वाधिक पोषणयुक्त कडधान्य म्हणून गणले जाते. लोह व कॅल्शियम सह मॅगनीझ, पोटॅशियम, मॅग्नेशियम, तांबे, जस्त इत्यादि क्षारांचा साठा मुगात आढळतो.\nमूग आहारातून सेवन केल्यास अनेक रोगांचा प्रतिकार ���रणे सहज शक्य होते. ह्रदयविकार, कर्करोग, मधुमेह\nआणि लठ्ठपणा यासारखे रोग टाळले जातात. मलावरोध आणि जुलाब अशा दोन्हीही स्थितीमध्ये मूग उपयोगी आहेत. तसेच कफ, पित्त, वात अशा विकारांवर मूग उपयुक्त आहेत.\nमूग लोक आवडीने खातात (अन् गप्प का बसतात माहित नाही ). मुगापासून विविध खाद्यपदार्थ तयार करून आस्वाद घेतात व उत्तम आरोग्य संभाळतात.\nमुगापासून वरण, लाडू, खिचडी, पेंडपाला, पराठा, उसळ इत्यादी बनवलेले पदार्थ चटकदार लागतात. लहानपणापासून माझे आणि मुगाचे एकदम फक्कड संबंध जुळले आहे. मुगापासून बनवलेल्या विविध खाद्यपदार्थांवर मी तुटून पडतो.\nशालेय विद्यार्थी असतांना खरीपाच्या हंगामात दररोज खिसा भरून मूग खाल्ल्याची आठवणी मनात अद्याप ताज्या राहिल्या आहेत. आता निवृत्तोत्तर जीवन शेतात घालवतो आहे. सुदैवाने यावर्षी खरीपातील पाऊस जोरदार बरसल्यामुळे मुगाची पीक जोमात आली आहे. सध्या मी बहरलेल्या मुगाच्या पिकात स्वैर संचार करत मुगाच्या ओल्या शेंगा सोलून लाळग्रंथींना कमाल क्षमतेने उत्तेजित करतो आहे.\nएका वेळी किलोभर तरी मूग गिळतो (अन् गप्प नाही बसत)… मूग गिळून गप्प बसणे हे लौकिकदृष्टय़ा चांगले असते. पण का म्हणून\nडॉ. अरविंद कुंभार, (पक्षी व पर्यावरण अभ्यासक) अरविंदवन, तद्देवाडी, चडचण, विजयपूर, कर्नाटक.\nPrevious articleसोलापूर शहरात 26 कोरोना पॉझिटिव्ह; दोन मृत्यू; मृतांचा एकूण आकडा 399\nNext articleबिहारी नेत्यांमध्ये रोजगार उपलब्ध करून देण्याची ताकद नाही – रोहित पवार\nबार्शीत श्री गणेश रोड गणेश मंडळाच्या सहकार्याने लसीकरण शिबीर\nदेवळालीत स्मशानशांतता, लोकप्रतिनिधीच करतात अंत्यविधी\nबार्शी तालुक्यातील कोविड-लसीकरण सुरळीतपणे राबवा- तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी मार्गदर्शक सुचना केल्या जाहीर\nवैरागच्या विकासासाठी भूमकर यांच्या पाठीशी ताकद उभी करणार-रोहित पवार\nवृक्ष संवर्धन समिती च्या वतीने गच्चीवरील बाग तसेच परसबाग स्पर्धेच आयोजन\nनिमित्त बार्शीतील कथित शेअर घोटाळ्याचे : रोडपती…. करोडपती…. वाचा सविस्तर-\n अलीपुर रोड परिसरातून महिलेचे गंठण भरदिवसा लंपास; २ जणां विरुद्ध...\nसोलापुरात शेततळ्यात बुडून आईसह दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू\nवैराग मध्ये एक पतिपत्नी विजयी तर एक पतिपत्नी पराभूत\nचिंताजनक: बार्शीत तीन दिवसात २७१ नवे कोरोना रुग्ण सापडले\nराष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष काका साठेंनी झेडपीच्या आवारात लगावली एकाच्या ‘कानाखाली’ |...\nवैराग नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या निरंजन भूमकरांची एकहाती झेंडा-भाजप चार तर शिवसेना...\nबार्शी शेअर मार्केट घोटाळा: विशाल फटे याला 10 दिवसांची पोलीस कोठडी;...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://barshilive.com/those-attending-and-attending-the-meeting-need-to-complete-two-doses-otherwise-50-thousand-fines-and-offenses-will-be-filed/", "date_download": "2022-01-23T21:56:13Z", "digest": "sha1:NZ3CY2VTSUUNKNXCZLSEKYCHAJXULIIY", "length": 11321, "nlines": 100, "source_domain": "barshilive.com", "title": "सभा घेणारे अन उपस्थित राहणाऱ्यांचे दोन डोस पूर्ण असणे गरजेचे, अन्यथा 50 हजार दंड व गुन्हे दाखल होणार", "raw_content": "\nHome स्थानिक बातम्या सभा घेणारे अन उपस्थित राहणाऱ्यांचे दोन डोस पूर्ण असणे गरजेचे, अन्यथा 50...\nसभा घेणारे अन उपस्थित राहणाऱ्यांचे दोन डोस पूर्ण असणे गरजेचे, अन्यथा 50 हजार दंड व गुन्हे दाखल होणार\nसभा घेणारे अन उपस्थित राहणाऱ्यांचे दोन डोस पूर्ण असणे गरजेचे, अन्यथा 50 हजार दंड व गुन्हे दाखल होणार\nप्रतिनिधी वैराग :वैराग नगरपंचायत निवडणुकीसाठी बुधवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असली तरी पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही. निवडणूक प्रक्रियेदरम्यान कोरोना महामारी चे सर्व नियम सक्तीने पाळण्याचे आदेश प्रांत अधिकारी हेमंत निकम यांनी दिली असून मोडणाऱ्या वरती कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.\nआमच्या फेसबुक पेज ला लाईक करा\nनिवडणूक निर्णय अधिकारी हेमंत निकम यांनी यावेळी बोलताना सांगितले की ,एक डिसेंबर ते सात डिसेंबर या कालावधीत अर्ज भरण्याची मुदत आहे. चार व पाच डिसेंबरला सुट्टी आहे. उर्वरित पाच दिवसात अर्ज खरेदी करताना अथवा भरताना कोरोना नियमांचे पालन करावे लागेल. निवडणूक कक्षात उमेदवारांसह एकूण पाच जणांना प्रवेश देण्यात येईल.\nअपक्ष उमेदवारांना पाच तर राजकीय पक्षाच्या अधिकृत उमेदवार एक सूचक आवश्यक आहे.अर्ज भरताना जात पडताळणी पत्र आवश्यक असणार आहे. राखीव उमेदवारास पाचशे रुपये तर सर्वसाधारण उमेदवारास एक हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे. आठ डिसेंबर रोजी अर्जाची छाननी १३ डिसेंबर रोजी अर्ज मागे घेण्याची मुदत चिन्हांचे वाटप आणि २१ डिसेंबरला मतदान होईल तर २२ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार असून जाहीर सभांना ही मर्यादा राहणार आहेत.\nखुल्या जागेत त्यांच्या २५ टक्के बंदी जागेत क्षमतेच्या ५० टक्के उपस्थिती असावी लागणार आहे. सभेला उपस्थित राहणाऱ्या नागरिकांना देखील लसीकरणाचे दोन डोस पूर्ण होणे गरजेचे आहे. दोष न घेता जर उपस्थित राहिल्याचे लक्षात आले तर आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असून ५० हजार रुपयांचा दंड देखील वसूल करण्यात येणार आहे.\nसतरा मतदान केंद्रांमध्ये १४ हजार ७६२ मतदारांची संख्या आहे.वैराग शहरातील१७ प्रभागांच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी १७ मतदान केंद्र असणार आहेत. यामध्ये सात हजार ५६१ पुरुष तर ७ हजार २०० महिला आणि एक तृतीयपंथी असे एकूण १४ हजार ७६२ मतदार आहेत. या १७ नगरसेवकांमधून नऊ महिलांना संधी मिळणार असून आठ पुरुष निवडून येणार आहेत.\nमतमोजणी वैरागमध्येच होणार: –\nयापूर्वी वैराग ग्रामपंचायतीसह प्रत्येक निवडणुकीची मतमोजणी ही बार्शीच्या गोडाऊन मध्येच होत आली आहे, मात्र प्रथमच निवडणूक होत असलेल्या वैराग नगरपंचायतीची मतमोजणी देखील वैराग मध्ये पहिल्यांदाच होणार आहे त्यासाठी प्रांताधिकारी हेमंत निकम आणि मुख्याधिकारी विना पवार प्रयत्नशील असून मतमोजणी पूर्वी तीन दिवस अगोदर स्थळ घोषित केले जाणार आहे.\nPrevious articleबार्शीत जबरी चोरी चोरट्यांनी लुटला तलाठ्याच्या घरचा सोन्याच्या दागिन्यांसह अडीच लाखांचा ऐवज\n हत्तीज गावानजीक वाळू तस्कराकडून १० लाख ३० हजाराचा मुद्देमाल जप्त; वैराग पोलिसांची कामगिरी\nवृक्ष संवर्धन समिती च्या वतीने गच्चीवरील बाग तसेच परसबाग स्पर्धेच आयोजन\n अलीपुर रोड परिसरातून महिलेचे गंठण भरदिवसा लंपास; २ जणां विरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल\nबार्शी शेअर मार्केट घोटाळा: विशाल फटे याला 10 दिवसांची पोलीस कोठडी; वाचा सविस्तर काय घडले कोर्टात\nवैरागच्या विकासासाठी भूमकर यांच्या पाठीशी ताकद उभी करणार-रोहित पवार\nवृक्ष संवर्धन समिती च्या वतीने गच्चीवरील बाग तसेच परसबाग स्पर्धेच आयोजन\nनिमित्त बार्शीतील कथित शेअर घोटाळ्याचे : रोडपती…. करोडपती…. वाचा सविस्तर-\n अलीपुर रोड परिसरातून महिलेचे गंठण भरदिवसा लंपास; २ जणां विरुद्ध...\nसोलापुरात शेततळ्यात बुडून आईसह दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू\nवैराग मध्ये एक पतिपत्नी विजयी तर एक पतिपत्नी पराभूत\nचिंताजनक: बार्शीत तीन दिवसात २७१ नवे कोरोना रुग्ण सापडले\nराष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष काका साठेंनी झेडपीच्या आवारात लगावली एक���च्या ‘कानाखाली’ |...\nवैराग नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या निरंजन भूमकरांची एकहाती झेंडा-भाजप चार तर शिवसेना...\nबार्शी शेअर मार्केट घोटाळा: विशाल फटे याला 10 दिवसांची पोलीस कोठडी;...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-state-backwardclass-commission-give-green-signal-to-vaishyawani-community-4511435-NOR.html", "date_download": "2022-01-23T21:42:38Z", "digest": "sha1:GQVXHSGCHSHS6UXL2OKPC2ANPWTQ3NG3", "length": 9555, "nlines": 60, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "State Backwardclass Commission Give Green Signal To Vaishyawani Community | वैश्यवाणी समाजाला ओबीसी दर्जा देण्याबाबत राज्य मागासवर्ग आयोगाचा हिरवा कंदील - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nवैश्यवाणी समाजाला ओबीसी दर्जा देण्याबाबत राज्य मागासवर्ग आयोगाचा हिरवा कंदील\nमुंबई - वैश्यवाणी समाजाला पुन्हा ओबीसींचा दर्जा देण्याबाबतचे अनुकूल मत राज्य मागासवर्ग आयोगाने सरकारकडे नोंदवले आहे. त्यामुळे या समाजाला ओबीसी दर्जा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लोकसभा निवडणुकांच्या आधी सरकार याबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे.\nवैश्य वाणी समाजाला ओबीसी दर्जा द्यावा किंवा नाही याबाबतचा अहवाल 11 जानेवारीला राज्य मागासवर्ग आयोगाने राज्य सरकारला सादर केला आहे. राज्यातील वैश्यवाणी समाजाचा अभ्यास केल्यानंतर आयोगाने या समाजाला ओबीसी दर्जा देण्याबाबत अनुकूल मत नोंदवले आहे.\nराज्य सरकारच्या आदेशानुसार राज्य मागासवर्ग आयोगाने राज्यभरातल्या वैश्यवाणीबहुल अशा शेकडो गावांची पहाणी केली. तसेच या समाजाचा सामाजिक मागासलेपण आणि शैक्षणिक मागासलेपण या निकषांवर नियमानुसार अभ्यासही केला. त्यातून जे निष्कर्ष आयोगाला प्राप्त झाले त्यानुसार आर्थिकदृष्ट्या हा समाज काही अंशी जरी सधन असला तरी सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या या समाजाला आरक्षणाची गरज असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या समाजाला ओबीसी दर्जा देण्यास हरकत नाही अशी शिफारस आयोगाने राज्य सरकारला केली आहे.\nराज्यातील मराठा समाजालाही शिक्षण नोकरीत आरक्षण देण्यात यावे, त्यांचा ओबीसीत समावेश करावा या मागणीसाठी अनेक नेत्यांनी आंदोलन पुकारले आहे. राज्य सरकारनेही या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत नारायण राणे यांच समिती नेमली होती. मात्र या समितीला आजवर चारवेळा मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आता या राणे समितीचा अहवाल फेब्��ुवारी महिनाअखेरपर्यंत येणे अपेक्षित आहे. मात्र तोपर्यंत लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यास मराठा आरक्षणाचा निर्णय लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे याबाबत सरकार काय निर्णय घेते याकडेही राज्याचे लक्ष आहे.\n1967 साली ओबीसीना आरक्षण बहाल करण्यात आले. यावेळी कंठहार वाणी समाजाचा पहिल्या ओबीसींच्या यादीत समावेश होता. हा समाज म्हणजेच वैश्यवाणी समाज असल्याचे सांगत वैश्यवाणी समाजालाही आरक्षण देण्यात आले होते. एखाद्या समाजाला आरक्षण देताना विहित मार्गाने त्या समाजाचा अभ्यास होणे गरजेचे असते, मात्र नियमबाह्य पद्धतीने फक्त राजकीय लाभ मिळवण्यासाठी या समाजाला आरक्षण देण्यात आले होते, असा काही जणांचा आक्षेप होता. त्यामुळे कायद्याच्या कसोटीवर हा निर्णय टिकला नव्हता.\nयापूर्वी दर्जा रद्द का केला\n* ओबीसींचे आरक्षण देताना राज्य सरकारने विहीत प्रक्रियेचे पालन केले नाही, असा ठपकाही ठेवत 2010 साली उच्च् न्यायालयाने या समाजाला दिलेला ओबीसींचा दर्जा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.\n* सर्वोच्च् न्यायालयानेही उच्च् न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत या समाजाला आरक्षण द्यायचे असल्यास नव्याने विहित प्रक्रिया पार पाडल्यानंतरच ते द्यावे, अशा सूचना राज्य सरकारला केल्या होत्या.\n* हायकोर्टाच्या निर्णयानुसार सरकारने राज्य मागासवर्ग आयोगाला या समाजाचा अभ्यास करून आपला अहवाल देण्याच्या सूचना दिल्या होत्या.\nमुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सामाजिक न्यायमंत्र्यांचा समावेश असलेल्या मंत्रिमंडळाच्या उपसमितीत या शिफारशींवर चर्चा करून नंतर याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मांडला जाईल.\nसिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगरे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यात या समाजाची मोठी संख्या असून कोकणात या समाजाचा राजकारणावर प्रभाव आहे. या व्होटबॅँकेवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी निवडणुकीपूर्वी निर्णय होऊ शकतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/rajashri-kulkarni-writes-about-a-valentine-for-yourself-126944870.html", "date_download": "2022-01-23T22:57:25Z", "digest": "sha1:ZGRSA4HQPNLTMA3SHY3A2FR5SUDVSN5W", "length": 8505, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Rajashri Kulkarni writes about A Valentine for yourself! | एक व्हॅलेंटाइन स्वत:साठी! - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nएका व्यक्तीवरच्या प्रेमाचा आपल्याला नेहमीच विसर पडतो. ते म्हणजे स्वत:वरचे प्रेम.\nनुकत्याच झालेल्या व्हॅलेंटाइन डेला अनेकांनी प्रेमाच्या आणाभाका घेतल्या. पण एका व्यक्तीवरच्या प्रेमाचा आपल्याला नेहमीच विसर पडतो. ते म्हणजे स्वत:वरचे प्रेम. विशेषत: महिलांसाठी गरजेचा हा विशेष लेख....\nकुटुंबातील सर्वांचे दुखणे-खुपणे पाहणाऱ्या स्त्रिया आपल्यालाही शरीर आहे आणि त्याचेही आरोग्य जपायचे असते हे विसरून जातात. एक वैद्य म्हणून गेली पंचवीस वर्षे मी हे बघत आले आहे. त्यासाठी आवश्यक आहे, स्वत:वर प्रेम करणे. यासाठी नियमित आणि पोषक आहार, विश्रांती आणि योग्य वेळी उपचार हेच खरे लाल, पिवळे आणि सफेद गुलाब... आधी आपण स्वतः आपल्यावर प्रेम करायला शिकलो तर लोक आपल्यावर प्रेम करतील, आपला आदर ठेवतील आणि मुख्य म्हणजे आपलं व्यक्तिमत्त्व अंतर्बाह्य झळाळून उठेल आणि एका वेगळ्याच आत्मविश्वासाची प्रचिती येईल. आपण आनंदी असू तर आपल्या भोवतालीही आनंद निर्माण करू शकतो. मग आपल्या आसपासच्या स्त्रियांना स्वतःवर प्रेम करायला शिकवा, आपल्या मैत्रिणी, शेजारणी, नातेवाईक यांना यासाठी मदत करा.. बघा हे जग आनंदी आणि सुंदर होईल\nपहिले प्रेम नियमित आहार :\nबहुसंख्य स्त्रिया सकाळच्या कामांच्या गर्दीत नाष्टा करणं विसरतात किंवा टाळतात तरी कधी त्यांना खाण्यासाठी वेळ नसतो तर कधी एकटीसाठी कोण करणार, अशी अनेक कारणं शोधतात. बहुतेक वेळा सकाळच्या एक कप चहावर दुपारी एक-दीड वाजेपर्यंत काहीच खात नाहीत, साधं दूधदेखील प्यायलं जात नाही. कधी दूध आवडत नाही, कधी त्याचा वास आवडत नाही, कधी मुलांपुरतंच असतं म्हणून तर कधी आधीच वजन वाढलंय म्हणून. घरातील सर्वांच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था करून नोकरदार स्त्रिया उपाशीपोटीच कामावर निघून जातात तर गृहिणी दिवसभर काम करीत राहतात.\nदुसरे प्रेम ताजे अन्न :\nस्त्रियांबाबतची दुसरी समस्या म्हणजे शिळं अन्न खाण्याची. कधी अंदाज चुकतो तर कधी घरातील सदस्य कमी जेवतात. कारण कोणतंही असो, शिळ्याची धनी तीच. अनेक स्त्रिया हे शिळं अन्न पती किंवा मुलांच्या दृष्टीसही पडू न देता दुपारी त्यावरच जेवण उरकतात. परिणामी डोकेदुखी, छातीत जळजळ, मळमळ, आंबट पाणी ही सारी अॅसिडिटीची लक्षणं. शरीर इशारे देत असतं, पण त्याकडेही स्त्रिया दुर्लक्ष करतात. काहीही न खाता फक्त चहा पिऊन भूक मारतात, दुपारी भूक असो वा नसो, वेळ झाली म्हणून जेवतात, नव्हे पोटात अन्न ढकलतात.\nतिसरे प्रेम विश्रांतीची गरज :\nघरातील आणि बाहेरील कामे आपल्याला झेपत असो अथवा नसो, ती ओढूनताणून खेचत राहायची, घरकामासाठी मदतनीस नको म्हणून टाळत राहायचं, चार पैसे वाचावेत म्हणून सतत धडपडत राहायचं हा जणू हळूहळू स्वभाव बनत जातो स्त्रीचा नवरा काम करून, नोकरी करून दमतो, मुलं शाळा-कॉलेजमध्ये बिझी असतात त्यामुळे त्यांच्याकडून मदत मागणं यांना जमत नाही. अगदी आजारपण येईपर्यंत त्या दुर्लक्ष करत राहतात. कंबरदुखी, पाठदुखी, सांधेदुखी या स्त्रियांच्या आरोग्याच्या नेहमीच्या तक्रारी असतात. विशेषतः मासिक पाळीच्या चार दिवसांत अति रक्तस्राव, पोट दुखणं, अंग दुखणं, चिडचिड होणं अशा शारीरिक, मानसिक अनंत अडचणी असतात. शरीर सिग्नल देत असतो, बये थोडी विश्रांती घे\nलेखिकेचा संपर्क : ९८२२५३७६६६\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://jalgaonlive.news/thousands-of-items-stolen-from-sts-depot/", "date_download": "2022-01-23T22:30:55Z", "digest": "sha1:GCZHYC5XLBDPGALBMNFV35GFYBXQ5SZ7", "length": 5901, "nlines": 102, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "एसटीच्या आगारातून हजारोच्या वस्तू चोरीला गेल्या", "raw_content": "\nएसटीच्या संपकाळात भुसावळ डेपोतून ६४ हजारांचे साहित्य चोरी\nWritten By गौरी बारी\n एसटी कर्मचाऱ्यांनी विलानीकरणासाठी पुकारलेल्या संपाच्या काळात भुसावळ येथील आगारातील ६४ हजार ६०० रूपये किमतीच्या विविध साहित्याची चोरी झाली. गुरुवारी ही चोरी उघड होताच आगार प्रमुखांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला.\nभुसावळ एसटी आगारातील स्प्रिंग, टायरसह अन्य साहित्य अज्ञात चाेरट्याने लंपास केले. गुरुवारी चाेरीची ही बाब आगारप्रमुख पी.बी.चाैधरी यांच्या लक्षात आली. त्यांनी आगार परिसरातील पाहणी केली असता कुठेही साहित्य सापडले नाही. त्यामुळे आगार प्रमुख चाैधरी यांनी येथील बाजारपेठ पाेलिस ठाण्यात अज्ञात चोरच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याच्या तपासासाठी सीसीटीव्ही फुटेजची पोलिस पाहणी करणार आहे.\nपाचोऱ्याच्या अल्पवयीन मुलीवर सातारा जिल्ह्यात अत्याचार, बाळाला दिला जन्म, गुन्हा दाखल\nमुलामुलींना स्वरक्षणाचे शिक्षण गरजेचे : डॉ.अश्विन सोनवणे\nनेहरू युवा केंद्रातर्फे नेताजी सुभाषचंद्र बोस, स्व.बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन\nपुंडलिक बडगुजर यांचे निधन\nलिनेस क्लब अध्यक्ष���दी दर्शना ललवाणी तर सचिव शैला छोरीया\nजळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा\nया बातम्या देखील वाचा\nपाचोऱ्याच्या अल्पवयीन मुलीवर सातारा जिल्ह्यात अत्याचार, बाळाला दिला जन्म, गुन्हा दाखल\nअवैध गुटखा विक्री करणाऱ्यांवर कारवाई, सहा जणांविरुद्ध गुन्हा\nकाेम्बिंग ऑपरेशन, ७ अटकेत तर ९ जणांना बजावले समन्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://agrostar.in/article/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%85%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F/61b45a55fd99f9db45e990bb?language=mr", "date_download": "2022-01-23T21:27:31Z", "digest": "sha1:G3P4FW6O6LH7YXBZAMN22HVKSFJQE7JR", "length": 3735, "nlines": 62, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - काकडीवर्गीय पिकातील नागअळीला करा नष्ट! - अॅग्रोस्टार", "raw_content": "\nअॅग्रोस्टार अटी व नियम\nअॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.\nकाकडीवर्गीय पिकातील नागअळीला करा नष्ट\nकाकडीवर्गीय पिकात नागअळीच्या अळ्या पानांच्या वरच्या भागात शिरून मधील हिरवा भाग पोखरून खातात, त्यामुळे पाने पांढरी पडतात. परिणामी, पानांच्या अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होतो. यावर उपाययोजना म्हणून काकडीवर्गीय पिकाचा वेल 3 ते 4 पाने अवस्थेत असताना नीम तेल @ 3 मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन पिकात प्रतिबंधात्मक फवारणी करावी. संदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.\nकाकडीरब्बीपीक संरक्षणअॅग्री डॉक्टर सल्लाकारलेदोडकाअॅग्री डॉक्टर सल्लाकृषी ज्ञान\nजानेवारी व फेब्रुवारी महिन्यातील मालामाल करणारे पिके\nकाकडीवर्गीय पिकाचे उत्पादन वाढीसाठी शेंडा खुडणी\nकाकडीवर्गीय पिकांसाठी पोषक वातावरण\nअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://marathiparenting.firstcry.com/articles/mulanchya-kesat-konda-honyachi-samasya-kashi-hatalawi-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80/?ref=interlink", "date_download": "2022-01-23T21:20:00Z", "digest": "sha1:P4SEMP6CUOVKM7GJMWW6UWEJMHBJPPPC", "length": 33208, "nlines": 276, "source_domain": "marathiparenting.firstcry.com", "title": "मुलांच्या केसातील कोंडा: का���णे, उपचार आणि घरगुती उपाय | Dandruff in Kids: Causes,Treatment and Home Remedies in Marathi", "raw_content": "\nदर महिन्याला होणारा बाळाचा विकास\nमोठी मुले (५-८ वर्षे)\nटॉईज, बुक्स अँड स्कुल\nबर्थ डे अँड गिफ्ट्स\nदर महिन्याला होणारा बाळाचा विकास\nमोठी मुले (५-८ वर्षे)\nटॉयज़, बुक्स एंड स्कूल\nबेबी गियर एंड नर्सरी\nHome मोठी मुले (५-८ वर्षे) आरोग्य मुलांच्या केसात कोंडा होण्याची समस्या कशी हाताळावी\nमुलांच्या केसात कोंडा होण्याची समस्या कशी हाताळावी\nडोक्यातील कोंडा म्हणजे काय\nमुलांच्या डोक्यात कोंडा होण्याचे कारणे\nमुलांमधील कोंड्याची चिन्हे आणि लक्षणे\nकोंड्यामुळे टाळूला इजा होऊ शकते का\nलहान मुलांच्या डोक्यातील कोंड्यावरील उपचार\nमुलांच्या कोंड्यावर घरगुती उपचार\nडॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा\nमुलांच्या केसात कोंडा होणे ही सर्वसामान्यपणे आढळणारी समस्या आहे. त्यामुळे टाळूवर जळजळ होते आणि खाज सुटते. मुले सहसा घराबाहेर खेळतात. यामुळे मुले डोक्यातील कोंड्यासह, धुळीमुळे होणाऱ्या त्वचेच्या समस्येस अधिक संवेदनाक्षम असतात. अँटीडँड्रफ शाम्पू वापरून डोक्यातील कोंड्यापासून मुक्त होऊ शकतो का असा प्रश्न पालकांना पडू शकतो. परंतु, मुलांच्या डोक्यात कोंडा होण्यामागे धूळ हे एकमेव कारण नाही. त्याची विविध कारणे, लक्षणे आणि उपचार आहेत, ह्यावर चर्चा करूयात आणि अधिक जाणून घेऊयात.\nडोक्यातील कोंडा म्हणजे काय\nडोक्यातील कोंडा मूळत: मृत त्वचा आहे जी टाळू किंवा एखाद्या व्यक्तीच्या केसांमधे आढळते. त्याचा परिणाम म्हणजे सामान्यतः पांढरे खवले तयार होतात आणि खाज सुटते. परंतु काही क्वचित प्रसंगी, सेबोर्रोइक डर्माटिटिस ह्यासारखे गंभीर त्वचारोग होऊ शकतात आणि त्यामुळे टाळूला सूज येऊ शकते.\nखाली आपण मुलांमध्ये डोक्यातील कोंडा होण्याच्या आणखी काही कारणांवर चर्चा करू.\nमुलांच्या डोक्यात कोंडा होण्याचे कारणे\nमुलांमध्ये डोक्यातील कोंडा होण्याची विविध कारणे खालीलप्रमाणे–\n१. अयोग्य पद्धतीने केस धुणे\nकधी कधी जेव्हा आपण मुलांचे केस धुतो तेव्हा त्वचेच्या मृत पेशी नीट स्वच्छ धुतल्या जात नाहीत. त्यामुळे टाळूवर ह्या मृत पेशी तशाच राहतात आणि त्यामुळे केसांमध्ये कोंडा होतो.\nमुलांमध्ये कुपोषण हे डोक्यातील कोंडा होण्याचे सर्वात सामान्य कारण आहे. मुले पौष्टिक आहारापेक्षा स्नॅक्स किंवा जंक फूड खाण्यास प्रा���ान्य देतात त्यामुळे टाळूला खाज सुटून कोंडा होऊ शकतो.\n३. केसांच्या उत्पादनांविषयी संवेदनशीलता\nकाहीवेळा, तुम्ही केसांसाठी वापरत असलेली उत्पादने तुमच्या बाळासाठी योग्य नसतात. त्यामुळे डोक्यातील कोंड्याची समस्या उद्भवू शकते. उत्पादन बदलण्याचा प्रयत्न करा, परंतु डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच तसे करा.\nही यीस्ट–सारखी बुरशी आहे, जेव्हा ती वेगाने वाढते तेव्हा पेशींची वाढ नीट होत नाही. यामुळे, त्यांच्या डोक्यात कोंडा होऊन खाज सुटते. मुलांमध्ये होणारे विशिष्ट आजार किंवा हार्मोनल बदल सामान्यत: अशा बुरशी उद्भवण्याचे कारण असते.\nहा रोग एक्झिमा म्हणून देखील ओळखला जातो, ज्यामुळे त्वचेचा दाह होतो. या प्रकारची त्वचेची समस्या सहजपणे बरी होत नाही, परंतु मुलांच्या डोक्यातील कोंडा या स्थितीचा सौम्य प्रकार आहे.\nमुलांमधील कोंड्याची चिन्हे आणि लक्षणे\nमुलांमधील कोंड्याची लक्षणे आणि चिन्हे खालीलप्रमाणे\nआपल्या मुलाच्या टाळू किंवा पोशाखांवर कोरडे पांढरे फ्लेक्स.\nटाळूवर तेलकट त्वचेचे फ्लेक्स आढळणे.\nटाळूवर सतत खाज सुटणे.\nखाजवण्यामुळे किंवा जास्त कोंडा झाल्यामुळे टाळूवरील त्वचेवर लाल चट्टे आढळणे.\nकोंड्यामुळे टाळूला इजा होऊ शकते का\nबहुतेक प्रकरणांमध्ये, डोक्यातील सौम्य कोंड्यामुळे तुमच्या मुलाची चिडचिड होते आणि टाळूच्या क्षेत्रावर जास्त परिणाम करत नाही. परंतु काही दुर्मिळ प्रकरणांमध्ये, सेबोर्रिक डार्माटायटीस, एक्जिमा, मालासेझिया किंवा सोरायसिस सारख्या समस्यांमध्ये टाळूचा भाग सुजतो आणि लाल होतो. अशा परिस्थितीत तुम्ही त्वचाविकारतज्ज्ञांनाचा सल्ला घेतला पाहिजे.\nलहान मुलांच्या डोक्यातील कोंड्यावरील उपचार\nमुलांच्या डोक्यातील कोंड्यावरील उपचार\n१. औषधी शैम्पू वापरणे\nऔषधी शैम्पूचा वापर केल्याने मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात कोंड्यावर उपचार होऊ शकतो. कुठल्याही शाम्पूची निवड करू नका, त्वचारोग तज्ञाचा सल्ला घ्या ते तुमच्या मुलाच्या परिस्थितीवर आधारित प्रभावी औषधी शैम्पूची शिफारस करतील.\nतुमच्या मुलांना शक्य तेवढे पाणी पिण्यास सांगा. जर ते स्वतःहून पाणी प्यायले नाहीत तर दररोजची नियमित गरज भागवण्यासाठी त्यांना मोजलेल्या प्रमाणात पाणी किंवा रस द्या. त्यांना हायड्रेट ठेवल्यास नक्कीच कोंडा कमी होऊ शकतो.\n३. शैम्पू करण्यापूर्वी केस विंचरणे\nऔषधी शैम्पूने स्वच्छ धुण्याआधी आपल्या मुलांचे केस व्यवस्थित विंचरून घ्या. केस विंचरल्याने काही प्रमाणात फ्लेक्स दूर करण्यास मदत होईल, जेणेकरून शाम्पू केल्यानंतर टाळूची स्वच्छता होण्यास मदत होईल.\n४. स्वतंत्र कंगवे आणि टॉवेल्स वापरणे\nतुमच्या मुलांसाठी स्वतंत्र कंगवे आणि टॉवेल्स ठेवा नाहीतर कोंडा वाढू शकतो.\nकोंड्याच्या समस्येचा सामना करणार्या मुलांना हिरव्या पालेभाज्या देणे आवश्यक आहे. प्रथिने,कर्बोदके आणि इतर आवश्यक पौष्टिक द्रव्यांमुळे त्वचा ओलसर आणि निरोगी राहते त्यामुळे कोंडा कमी होतो किंवा पूर्णपणे नाहीसा होतो.\n६. टाळूवर तेल लावणे\nतुमच्या मुलाच्या टाळूला नियमित किंवा दिवसाआड तेल लावा, कारण यामुळे टाळू ओलसर राहण्यास मदत होईल आणि अशा प्रकारे डोक्यातील कोंडा नाहीसा होईल.\n७. कोणतीही हानिकारक केसांची उत्पादने लावू नका\nमुले त्वचेच्या समस्येस सर्वात जास्त संवेदनशील असतात आणि त्याच कारणास्तव केसांना क्रीम किंवा जेल लावू नये कारण यामुळे डोक्यातील कोंडा किंवा केसांशी संबंधित इतर समस्या उद्भवू शकतात.\n८. वारंवार शैम्पू करणे\nएक दिवसाआड मुलांचे केस धुवा. वारंवार केस धुतल्यास धूळ दूर ठेवण्यास मदत होते , जे मुलांमध्ये कोंडा होण्याचे मुख्य कारण आहे. दररोज शैम्पू करण्याची शिफारस केली जात नाही.\nमुलांच्या कोंड्यावर घरगुती उपचार\nमुलांच्या डोक्यातील कोंड्यावर उपचार करण्यासाठी घरगुती उपचारांचा समावेश आहे –\nबेकिंग सोडा एक अविश्वसनीय स्क्रब म्हणून कार्य करते जे टाळूला उत्तेजन देण्यास मदत करते. आपल्या नियमित शैम्पूमध्ये आपल्याला थोडासा बेकिंग सोडा घालण्याची आवश्यकता आहे आणि धुण्यापूर्वी त्यास टाळूवर लावा.\nट्री ऑइल मध्ये एंटी–फंगल गुणधर्म असतात, जे कोरड्या टाळूला आराम देण्यास मदत करतात. बदाम किंवा ऑलिव्ह ऑइलमध्ये ट्री ऑईलचे काही थेंब मिसळा आणि कापसाच्या मदतीने टाळूवर लावा. अर्ध्या तासासाठी ते तसेच राहूद्या आणि मग टाळू पूर्णपणे स्वच्छ धुवा.\nदह्यामुळे टाळू ओलसर आणि मऊ राहण्यास मदत होते. टाळूवर दही लावा आणि अर्धा तास ते तसेच राहूद्या आणि नंतर धुवून टाका.\nलिंबामध्ये व्हिटॅमिन सी असते जे डोक्यातील कोंड्यावर उपचार करण्यास मदत करते. कापसाने टाळूवर लिंबाचा रस लावा आणि धुण्यापूर्वी अर्धा तास ठ��वा.\nकोंड्यावर उपचार करण्यासाठी देखील कडुनिंब प्रभावी आहे. कडुलिंबाच्या रसामध्ये नारळ तेल मिसळा आणि टाळूवर व्यवस्थित मालिश करा.\nमेथीच्या दाण्यांमध्ये अँटी–फंगल आणि टाळूला आराम देणारे गुणधर्म असतात. किसलेल्या मेथीच्या दाण्यांची पेस्ट तयार करा आणि केस धुण्यापूर्वी टाळूवर लावा.\nकोरफड एक थंड घटक आहे. कोरफडीमध्ये एंटी–फंगल गुणधर्म असतात. रोपामधून थेट कोरफड जेल काढा आणि शैम्पू करण्यापूर्वी टाळूवर लावा.\nअंडी देखील टाळू ओलसर ठेवण्यास मदत करतात. फक्त अंडी फेटून केस धुण्यापूर्वी टाळूवर लावा.\nऍपल सायडर केसांचे छिद्र साफ करण्यास कार्यक्षम आहे. ऍपल सायडर सम प्रमाणात पाण्यात मिसळा आणि केस धुण्याआधी ते टाळूवर लावा.\nनारळ तेलामध्ये एंटी–फंगल गुणधर्म असतात आणि ते टाळूवर मॉश्चरायझर म्हणून देखील कार्य करते. नारळाचे तेल थेट टाळूवर लावा आणि केस धुण्यापूर्वी थोडावेळ ठेवा.\nपांढरे व्हिनेगर कोंड्याच्या समस्येवर उत्तम उपाय आहे. त्यामुळे बुरशीजन्य वाढ टळते आणि खाज सुटत नाही. आपल्या मुलांचे केस धुण्यासाठी पांढरे व्हिनेगर पाण्यात मिसळा.\nलसणाच्या दुर्गंधीकडे दुर्लक्ष करून त्याऐवजी त्याच्या बुरशीविरोधी गुणधर्मांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. पाण्यात लसणाच्या पाकळ्या भिजवा आणि शैम्पू करण्यापूर्वी ते तुमच्या मुलांच्या टाळूवर लावा.\nभरपूर लोणी घ्या आणि केसांवर चोळा. लोणी एक तासासाठी ठेवा. नंतर ते साध्या पाण्याने धुवा. हे डोक्यातील कोंडा विरघळवते आणि कोंडा दूर करते.\nआवळा वाळवून घ्यावा आणि त्याची पेस्ट करून तुम्ही टाळूला लावू शकता. हे कार्यक्षमतेने केल्यास कोंडा दूर होण्यास मदत होते.\nडॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा\nआपल्या मुलांच्या टाळूमध्ये लालसरपणा किंवा रक्ताच्या गुठळ्या दिसू लागल्या, अत्यधिक खाज सुटत असल्यास आणि डोक्यात कोंडा झाल्यास त्वरित वैद्यकीय मदत घेणे महत्वाचे ठरते.\nमुलांच्या केसांच्या कोंड्याच्या समस्येविषयी तथ्ये आणि उपचारांविषयी आता तुमच्याकडे बरीच माहिती आहे. त्यामुळे तुमच्या मुलाच्या केसातील कोंड्याशी तुम्हाला सामना करता येईल. थोडीशी काळजी आणि स्वच्छता ठेवल्यास डोक्याची त्वचा आणि केस निरोगी राहतील.\nमुलांमधील उष्माघाताची ६ लक्षणे आणि तो कसा टाळावा\nएचएफएमडी (HFMD: Hand Foot Mouth Disease) साठी परिणामकारक २० घरगुती उपाय\nमुलांमधील मूत्रमार्गाच्या संसर्गावर (यूटीआय) २० परिणामकारक घरगुती उपाय\nबाळांना होणाऱ्या बद्धकोष्ठतेवर १२ घरगुती उपाय\nमुलांच्या शौचाद्वारे रक्त पडणे - कारणे आणि उपचार\nतुम्ही तुमच्या मुलाच्या लसीकरणाला उशीर करावा का\nमुलांना होणाऱ्या खोकल्यावर २८ सुरक्षित घरगुती उपाय\nजिंदगी अनलॉक' झाल्यामुळे मुलांना हिपॅटायटीस ए होण्याचा धोका: तयार रहा, वेळेत लसीकरण करा\nएचएफएमडी (HFMD: Hand Foot Mouth Disease) साठी परिणामकारक २० घरगुती उपाय\nमुलांना होणाऱ्या उलट्या - प्रकार, कारणे आणि उपचार\nछोट्या मुलांचे उन्हापासून संरक्षण कसे कराल\nमुलांसाठी कोरोनाविषाणू लस - पालकांना माहिती असावीत अशी सामान्य प्रश्नांची उत्तरे\nमुलांमधील मूत्रमार्गाच्या संसर्गावर (यूटीआय) २० परिणामकारक घरगुती उपाय\nमुलांच्या तोंड येण्याच्या (तोंडातील अल्सर) समस्येवर ११ घरगुती उपचार\nमुलांसाठी कोरोनाविषाणू लस - पालकांना माहिती असावीत अशी सामान्य प्रश्नांची उत्तरे\nएचएफएमडी (HFMD: Hand Foot Mouth Disease) साठी परिणामकारक २० घरगुती उपाय\nछोट्या मुलांचे उन्हापासून संरक्षण कसे कराल\nलहान मुलांच्या तापासाठी १४ सर्वोत्तम घरगुती उपाय\nलहान मुलांमधील कानदुखी: कारणे, लक्षणे आणि उपाय\nमुलांना होणाऱ्या खोकल्यावर २८ सुरक्षित घरगुती उपाय\nतुम्ही तुमच्या मुलाच्या लसीकरणाला उशीर करावा का\nमुलांमधील कुपोषण: कारणे, लक्षणे आणि उपचार\nतुम्हाला गर्भधारणा होण्यास मदत होईल असे १५ सर्वोत्तम घरगुती उपाय\nमंजिरी एन्डाईत - July 7, 2020\nIn this Articleलवकर गर्भधारणा होण्यासाठी १५ नैसर्गिक उपाय लक्षात ठेवण्यासाठी अतिरिक्त टिप्स बाळाला जन्म देणे ही सर्वात समाधानकारक आणि आनंददायी भावना आहे. सकारात्मक गर्भधारणा चाचणी आणि त्याला स्त्रीरोगतज्ञांनी दिलेली संमती म्हणजे सर्वोच्च आनंद, ज्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. तुमच्या लहानग्याने ह्या जगात प्रवेश करण्याची तुम्ही आतुरतेने वाट पहात असता आणि गर्भारपणाचे हे नऊ महिने […]\nरक्षाबंधन मेसेजेस, कोट्स आणि शुभेच्छासंदेश\nगरोदरपणात स्तनांमध्ये होणारी वेदना: कारणे, परिणाम आणि उपचार\nतिसऱ्या तिमाहीत मळमळ होण्याची कारणे, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाय\nदुसऱ्या तिमाहीतील आहार व पोषण\nतुमचे १९ आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी\nजुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – २३ वा आठवडा\n१३ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास\nह्या संकेतस्थळावरील माहिती ही ढोबळ स्वरूपाची आहे आणि फक्त शिक्षित करण्याच्या हेतूने ती उपलब्ध आहे. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ किंवा संबंधित आरोग्य सेवा प्रदाता ह्यांच्या सल्ल्याला ती पर्यायी ठरू शकत नाही. आपणास स्वतःच्या अथवा आपल्या बाळाच्या किंवा मुलाच्या आरोग्यविषयक शंका असतील तर कृपया आपल्या वैद्यांशी संपर्क साधावा. आपण हे लक्षात घ्यावे की ह्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या संवाद प्रक्रियेला मर्यादा आहेत. तुम्हाला लागणारी मदत किंवा मिळणारा प्रतिसाद हा फक्त लेखकाकडून दिला जातो. पेरेंटिंग.फर्स्टक्राय.कॉम कुठल्याही चुका, वगळलेली माहिती किंवा कुठलेही चुकीचे भाष्य ह्यांची जबाबदारी घेत नाही. हे संकेतस्थळ वापरताना तुम्हाला सर्व अटी व शर्ती बंधनकारक आहेत असे निर्देशीत करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://marathiparenting.firstcry.com/articles/pregnancy-madhe-balache-pay-marne-%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%87/", "date_download": "2022-01-23T21:03:43Z", "digest": "sha1:JQGOALTTCSU7DGK2GYXBZVDGE7KA575M", "length": 32542, "nlines": 223, "source_domain": "marathiparenting.firstcry.com", "title": "गरोदरपणात बाळाचे पाय मारणे ह्याविषयी ११ रोमांचक तथ्ये | 11 Amazing Facts About Baby Kicking during Pregnancy in Marathi", "raw_content": "\nदर महिन्याला होणारा बाळाचा विकास\nमोठी मुले (५-८ वर्षे)\nटॉईज, बुक्स अँड स्कुल\nबर्थ डे अँड गिफ्ट्स\nदर महिन्याला होणारा बाळाचा विकास\nमोठी मुले (५-८ वर्षे)\nटॉयज़, बुक्स एंड स्कूल\nबेबी गियर एंड नर्सरी\nHome गर्भारपण प्रसुतीपूर्व काळजी गरोदरपणात बाळाचे पाय मारणे\nगरोदरपणात बाळाचे पाय मारणे\nव्हिडिओ: गरोदरपणात बाळाचे पाय मारणे\nबाळाने पोटात असताना पाय मारण्याविषयी रोमांचक तथ्ये\nजोपर्यंत तुम्हाला तुमच्या बाळाच्या हालचाली जाणवणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला तुमचे गरोदरपण एक वास्तव आहे असे वाटणार नाही. तुम्ही गरोदर आहात हे समजण्यासाठीची प्रमुख लक्षणे म्हणजे मळमळ आणि मॉर्निंग सिकनेस ही आहेत. परंतु, एकदा तुमचे बाळ तुम्हाला जाणवतील अशा हालचाली करण्यासाठी पुरेसे मोठे झाले की, तुम्हाला तुमचे गर्भारपण पूर्वीपेक्षा अधिक वास्तविक वाटू लागते प्रत्येक आईसाठी हा एक अतिशय रोमांचक टप्पा असतो.\nगरोदरपणाच्या इतर अनेक पैलूंप्रमाणेच, गर्भात पाय मारणाऱ्या बाळाबद्दलही अनेक रोमांचक त��्ये आहेत. जेव्हा तुमचे बाळ खरोखरच लहान असते, तेव्हा त्याला तुमच्या गर्भाशयात हालचाल करण्यासाठी पुरेशी जागा असते. तो ह्या टप्प्यात स्वस्थ नसतो आणि सक्रिय असू शकतो. ते तुम्हाला लक्षात सुद्धा येत नाही. परंतु, तो जसजसा मोठा होतो तसतसे जागेच्या मर्यादांमुळे त्याच्या हालचालीचे स्वातंत्र्य मर्यादित होते. असे असले तरी, तुमचे बाळ स्थिर राहण्याची अपेक्षा करू नका. ह्यावेळी देखील तुमच्या लहान बाळाच्या हालचाली जाणून घेण्यासाठी स्वतःला तयार करा.\nप्रत्येक बाळाचे व्यक्तिमत्व आणि क्रियाकलाप ह्यामुळे प्रत्येक गरोदरपण एकमेकाद्वितीय होते. परंतु काही तथ्ये आहेत ज्यांच्या आधारे गरोदरपणात सगळी प्रगती नीट होत आहे हे तपासून पहिले जाऊ शकते. बाळाचे पोटात असताना पाय मारण्याशी संबंधित घटकांविषयी ह्या लेखात अधिक जाणून घेऊयात.\nव्हिडिओ: गरोदरपणात बाळाचे पाय मारणे\nबाळाने पोटात असताना पाय मारण्याविषयी रोमांचक तथ्ये\nबाळाचे पाय मारणे रोमांचक वाटू शकते. परंतु, त्यामागे करणे असतात. त्याविषयी जाणून घेण्यासाठी खाली वाचा.\n१. बाळाचे पाय मारणे बाळाला कुठलाही त्रास होत नाही हे सूचित करते\nतुमच्या बाळाच्या पाय मारण्याबाबत सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुमचे बाळ ठीक आहे आणि त्याला कुठलाही त्रास होत नाही हे सूचित करते. त्यामुळे तुमच्या बाळाच्या बाबतीत सर्वकाही ठीक आहे हे सूचित होते. ह्या हालचाली पुढे वाढत जातील. तथापि, एकदा तुमचे बाळ मोठे झाले आणि त्याने तुमच्या गर्भाशयातील सर्व जागा व्यापली की, जागेच्या कमतरतेमुळे हालचाली मंद होतील. असे असले तरी, त्या हालचाली मजबूत असतील आणि त्यांचा स्वतःचा एक निश्चित नमुना असेल.\n२. बाळाने पाय मारण्याची कोणतीही निश्चित वेळ नाही\nगर्भधारणा झाली आहे हे निश्चित झाल्यानंतर आणि तुम्ही सुरुवातीच्या अस्वस्थतेतून बाहेर पडल्यानंतर, बाळ कधी पाय मारण्यास सुरुवात करेल ह्याविषयी तुम्ही विचार करू लागाल. तुमच्या सभोवतालचे इतर लोक सुद्धा तुम्हाला हा प्रश्न विचारू लागल्यावर तुम्ही गोंधळून जाऊ शकता. तुम्हाला गरोदरपणाच्या कोणत्या महिन्यात बाळाचे पाय मारणे जाणवू लागते किंवा गरोदरपणाच्या कोणत्या महिन्यात तुम्हाला ते जाणवले पाहिजे तर एक लक्षात ठेवले पाहिजे की प्रत्येक गरोदरपण वेगळे असते. तुम्हाला तुमच्या बाळाची हालचाल कधी ज���णवतील ह्याबाबत कोणताही कठोर आणि जलद नियम नाही. काही स्त्रियांना त्यांच्या गरोदरपणात हे लवकर जाणवते, तर काही जणींना ते खूप नंतर जाणवते. जर तुम्हाला आधी मुले झाली असतील तर तुमच्या प्रत्येक गरोदरपणात बाळाचे पाय मारणे आणि कालावधी वेगवेगळा असू शकतो.\n३. बहुतेक मातांना १६–२५ आठवड्यांच्या दरम्यान बाळाचे पाय मारणे जाणवू शकते\nसाधारणपणे, गरोदरपणाच्या १६–२५ आठवड्यांच्या दरम्यान बाळाचे पाय मारणे जाणवू शकते. जर तुम्ही पहिल्यांदा आई झालेला असाल तर, पंचवीसव्या आठवड्याच्या आसपास बाळाच्या हालचाली जाणवण्याची अपेक्षा करा. तुम्ही हा टप्पा ओलांडल्यानंतरही कोणतीही स्पष्ट हालचाल होत नसल्याने तुम्हाला काळजी वाटत असल्यास, तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. बाळ पाय मारत असेल परंतु ते खरोखरच बाळाचे पाय मारणे आहे का हे तुम्हाला काही वेळा समजू शकणार नाही. ह्याचे कारण असे की सुरुवातीच्या टप्प्यात बाळाचे पाय मारणे खरोखरच जाणवत नाही. कारण बाळाची ही हालचाल अगदी हळूवार आणि लक्षात न येण्यासारखी असते. पुढे पुढे ती स्पष्ट होत जाते.\n४. बाळाच्या हालचालींचा मागोवा घ्या\nसर्व काही ठीक आहे याची खात्री करण्यासाठी मातांनी त्यांच्या बाळाच्या हालचालींचा मागोवा ठेवावा असे तज्ञ सुचवतात. तुम्हाला हे सतत करण्याची गरज नाही. तुम्ही त्यासाठी दिवसाचा ठराविक वेळ निश्चित करू शकता. आवश्यक असल्यास एक जर्नल बनवा आणि बाळाला ठराविक वेळा पाय मारण्यासाठी किती वेळ लागतो हे निश्चित करा. जरी दिवसभरात हे वेगवेगळे असले तरीसुद्धा, तुमचे बाळ केव्हा सक्रिय आहे आणि तो कधी झोपतो किंवा विश्रांती घेतो हे समजण्यासाठी ही पद्धती तुम्हाला उपयोगी पडेल.\n५. रात्रीच्या वेळी बाळाचे पाय मारणे अधिक स्पष्ट होते\nपोटातील बाळ रात्रीच्या वेळेला पाय का मारते हा प्रश्न बऱ्याच गरोदर स्त्रिया विचारतात. किंबहुना पोटातील बाळाच्या सततच्या हालचालीमुळे बऱ्याचश्या गरोदर स्त्रियांची रात्रीची झोप नीट होत नाही. ह्याचे कारण म्हणजे जेव्हा तुम्ही विश्रांती घेत असता तेव्हा तुमचे बाळ सतर्क आणि सक्रिय असते. तसेच दिवसा जेव्हा तुम्ही स्वतः कार्यरत असता तेव्हा तुम्हाला बाळाच्या हालचाली लक्षात येत नाहीत. परंतु जेव्हा तुमचे शरीर विश्रांती घेत असते तेव्हा रात्रीच्या वेळी हालचाली अधिक स्पष्ट होतात.\n���. बाळाचे पाय मारणे अतिक्रियाशीलता दर्शवत नाही\nतुमचे गरोदरपणाचे दिवस पुढे सरकत असताना, बाळ खूप पाय का मारत होते हा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. तुमचे पोटातील बाळ अतिक्रियाशील आहे अशी जरी तुम्हाला काळजी वाटत असली तरी ते काळजी करण्याचे कारण नाही. उलट तुमचे बाळ चांगले आणि सक्रिय असल्याचे ते लक्षण आहे. बाळाची हालचाल जाणवणे हे चांगले लक्षण आहे.\n७. बाळाचे पाय मारणे हे आईच्या आहारावर अवलंबून असते\nबाळाच्या हालचाली देखील तुम्ही खात असलेल्या पदार्थांशी संबंधित असतात. तुमच्या जेवणानंतर तुमचे बाळ उत्तेजित होते आणि सक्रिय हालचाल दाखवते हे तुमच्या लक्षात येईल. तुम्ही घेत असलेल्या अन्नपदार्थातून अचानक ऊर्जा मिळत असल्यामुळे असे होते. कॅफीन सारख्या उत्तेजक घटकांमुळे तुमच्या बाळाच्या क्रियाकलापांमध्ये वाढ होऊ शकते. तुमचे बाळ खूप सक्रिय आहे असे तुम्हाला वाटत असेल तर, तुमच्या स्वतःच्या फायद्यासाठी, साखरयुक्त पदार्थ आणि कॅफिनयुक्त पेये कमी करण्याचा विचार करा. त्यानंतर तुम्हाला सकारात्मक फरक जाणवू लागेल. जर तुमचे बाळ तुमच्या झोपेमध्ये व्यत्यय आणत असेल, तर थोडा वेळ उठून फिरण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे बाळ शांत होते आणि तुम्हाला चांगली झोप मिळते.\n८. जेवण घेतल्यानंतर तुमच्या बाळाच्या हालचालींचा मागोवा घ्या\nसुरुवातीला बाळ जेव्हा पोटात हालचाल करू लागते तेव्हा पोटात फुगे फुटणे किंवा फुलपाखरे फडफडणे अश्या हालचालींशी त्याची तुलना करता येते. पॅटर्नचे निरीक्षण करून आणि ह्या हालचाली नक्की केव्हा होतात याचा मागोवा ठेवून तुमचे बाळ खरोखरीच हालचाल करत आहे किंवा नाही हे तुम्ही ओळखू शकता. तुमच्या जेवणानंतर ऊर्जा वाढल्यामुळे बाळाची हालचाल वाढते. तुमचे जेवण झाल्यानंतर बाळाच्या हालचालींचे निरीक्षण करण्यासाठी तुम्ही थोडा वेळ देणे चांगले असते. त्यानंतर तुम्हाला बाळाच्या हालचाली ओळखता आल्या पाहिजेत.\n९. दुस–या गरोदरपणात बाळाच्या हालचाली लवकर जाणवू शकतात\nदुसऱ्यांदा गरोदर असणाऱ्या स्त्रिया बाळाच्या हालचालींविषयी उत्सुक असतात. वस्तुस्थिती अशी आहे की दुस–यांदा गरोदर असणाऱ्या मातांना सामान्यतः बाळाच्या हालचाली ओळखणे पहिल्या वेळेपेक्षा सोपे जाते. तुमचे शरीर दुसऱ्या गरोदरपणाशी अधिक चांगले जुळवून घेत असल्याने, तुमच्या पहिल्या गरोदरपणाच��या तुलनेत तुम्हाला तुमच्या बाळाच्या हालचाली लवकर जाणवण्याची शक्यता आहे. तथापि, हे तुमच्या बाळाच्या हालचालींवर देखील अवलंबून असेल.\n१०. तुमच्या पतीला बाळाच्या हालचाली तिसऱ्या तिमाहीमध्ये जाणवू लागतील\nतुमच्या पोटातील बाळाच्या हालचाली लवकरच जलद होतील आणि तुमचे बाळ सक्रिय असल्याचे ते चिन्ह असेल. तुमच्या गरोदरपणाच्या तिसऱ्या तिमाहीमध्ये बाहेरून सुद्धा तुमच्या बाळाच्या हालचाली स्पष्ट दिसू लागतील. तुमच्या पोटावर कुणी हात ठेवल्यास त्यांना ह्या बाळाच्या हालचाली स्पष्ट जाणवू लागतील.\nपोटातील बाळाच्या हालचाली ह्या बाळाच्या आरोग्याच्या महत्वाच्या सूचक आहेत. बाळाचे पाय मारणे हा तुमचा त्याच्याशी झालेला पहिला संवाद आहे. तुम्ही मागोवा घ्यावा असा तो एक घटक आहे. एकसारख्या पॅटर्न मध्ये होत असलेल्या बाळाच्या हालचाली म्हणजे तुमचे बाळ चांगले आणि सक्रिय असल्याचे ते चिन्ह आहे. नेहमीच्या पॅटर्न मध्ये काही बदल आढळल्यास तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी त्याविषयी बोलून घेणे चांगले असते.\nबाळाला पोटात असताना उचकी लागणे – हे सामान्य आहे का\nगरोदरपणात रात्रीच्या वेळी पोटातील बाळाची हालचाल किंवा त्याचे पाय मारणे – सुरक्षित आहे का\nगरोदरपणात रात्रीच्या वेळी पोटातील बाळाची हालचाल किंवा त्याचे पाय मारणे - सुरक्षित आहे का\nआई आणि बाळासाठी स्तनपानाचे फायदे\nतिसऱ्या तिमाहीत मळमळ होण्याची कारणे, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाय\nगरोदरपणाच्या ६ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन\nगरोदरपणात ग्रहणाचा परिणाम होतो का\nगरोदरपणात होणारा टॉन्सिलायटिस: कारणे, लक्षणे आणि घरगुती उपचार\nमॉर्निंग सिकनेस'साठी सोपे आणि परिणामकारक घरगुती उपाय\nगरोदरपणात चालणे: फायदे, सुरक्षा आणि धोके\nगरोदरपणाच्या १६ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन\nगरोदरपणात छातीत जळजळ होणे: लक्षणे, कारणे आणि उपचार\nगरोदरपणाच्या १० व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन\nगरोदरपणाच्या २० व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड\nगरोदरपणात होणारा टॉन्सिलायटिस: कारणे, लक्षणे आणि घरगुती उपचार\nगरोदरपणात लाळेचे प्रमाण वाढणे\nमॉर्निंग सिकनेस'साठी सोपे आणि परिणामकारक घरगुती उपाय\nगरोदरपणाच्या १४ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड\nगरोदरपणात खाज सुटण्यावर १० घरगुती उपचार\nगरोदरपणात केसात कोंडा होणे: कारणे आणि उपाय\nगरोदरपणातील अल्ट्रासाऊंड स्कॅन - प्रकार, तयारी कशी करावी आणि बरेच काही\nसिझेरिअन प्रसूती – सी-सेक्शन पद्धतीने जन्माविषयी सर्व काही\nIn this Articleसी–सेक्शन पद्धतीने प्रसूती म्हणजे कायसी–सेक्शन साठी कारणे कोणती आहेतसी–सेक्शन साठी कारणे कोणती आहेतसिझेरिअन प्रसुती कशी केली जातेसिझेरिअन प्रसुती कशी केली जातेसी–सेक्शन करताना गर्भाशयाला घेतलेले जाणारे दोन प्रकारचे छेद सी–सेक्शन वेदनादायी असते कासी–सेक्शन करताना गर्भाशयाला घेतलेले जाणारे दोन प्रकारचे छेद सी–सेक्शन वेदनादायी असते कासिझेरिअन पद्धतीने बाळाचा जन्म – सी–सेक्शन प्रसूतीसाठी काय तयारी करावी सिझेरिअन पद्धतीने बाळाचा जन्म – सी–सेक्शन प्रसूतीसाठी काय तयारी करावी सिझेरिअन प्रसूतीचा धोका सी–सेक्शन प्रसूतीनंतर आईची काळजी ह्या जगात तुमचे बाळ सिझेरिअन करून यावे अशी कल्पना करणे योग्य नाही, परंतु […]\nबाळाची निर्मिती कशी होते\nबाळांसाठी द्राक्षे: आरोग्यविषयक फायदे आणि रेसिपी\nगरोदरपणातील दातदुखी आणि हिरडीतून रक्तस्त्राव होण्याच्या समस्येवर घरगुती उपाय\nतुमच्या ८ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास\nबाळांसाठी रव्याचे पदार्थ: आरोग्यविषयक फायदे आणि पाककृती\nगर्भधारणा कशी टाळाल: गर्भ निरोधक पर्याय, काळजी आणि बरंच काही\nमहाशिवरात्रीसाठी सर्वोत्तम कोट्स आणि शुभेच्छा संदेश\nजुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – २९ वा आठवडा\nह्या संकेतस्थळावरील माहिती ही ढोबळ स्वरूपाची आहे आणि फक्त शिक्षित करण्याच्या हेतूने ती उपलब्ध आहे. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ किंवा संबंधित आरोग्य सेवा प्रदाता ह्यांच्या सल्ल्याला ती पर्यायी ठरू शकत नाही. आपणास स्वतःच्या अथवा आपल्या बाळाच्या किंवा मुलाच्या आरोग्यविषयक शंका असतील तर कृपया आपल्या वैद्यांशी संपर्क साधावा. आपण हे लक्षात घ्यावे की ह्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या संवाद प्रक्रियेला मर्यादा आहेत. तुम्हाला लागणारी मदत किंवा मिळणारा प्रतिसाद हा फक्त लेखकाकडून दिला जातो. पेरेंटिंग.फर्स्टक्राय.कॉम कुठल्याही चुका, वगळलेली माहिती किंवा कुठलेही चुकीचे भाष्य ह्यांची जबाबदारी घेत नाही. हे संकेतस्थळ वापरताना तुम्हाला सर्व अटी व शर्ती बंधनकारक आहेत असे निर्देशीत करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.kolaj.in/published_article.php?v=26-11-mumbai-terrorist-attack-10th-anniversaryHI5683892", "date_download": "2022-01-23T21:55:41Z", "digest": "sha1:IH2IR6GWO7J4NFSTR4YLUS57LBH4E2EE", "length": 23477, "nlines": 132, "source_domain": "www.kolaj.in", "title": "२६/११ मुंबई हल्ल्याच्या १० गोष्टी| Kolaj", "raw_content": "\n२६/११ मुंबई हल्ल्याच्या १० गोष्टी\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nभारताच्या इतिहातला काळा दिवस असलेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा आज १० वर्ष झाली. एकापाठोपाठ झालेल्या या हल्ल्यांनी मुंबई हादरली. पण याचे अख्ख्या जगाला झटके बसले. पहिल्यांदाच एखादा दहशतवादी रंगेहात सापडला. कसाबला फाशी देण्याचा खटलाही जगभर गाजला. अशा या हल्ल्याची ही स्टोरी.\n२६ नोव्हेंबर २००८ च्या रात्री अचानक सुरू झालेल्या गोळीबाराच्या आवाजाने मुंबई हादरली. २६/११ च्या या काळरात्री दहशतवाद्यांनी दोन फाईव स्टार हॉटेल, रेल्वे स्टेशन, हॉस्पीटल, ज्यूंचं प्रार्थनास्थळ छाबडा हाऊसवर लागोपाठ हल्ला चढवला. एकाच रात्री १० ठिकाणी हल्ला केला. सुरवातीला कुणाला हा हल्ला एवढा मोठा असेल असं वाटलं नाही. पण बघता बघता जगभरात या हल्ल्याचे कंप जाणवले.\nजवळपास ६० तास हा हल्ला सुरू होता. मुंबई पोलिसांच्या मदतीला एनएसजी कमांडोही बोलवण्यात आले. दहशतवाद्यांसोबत सलग दोन रात्री सुरू असलेली चकमक तिसऱ्या दिवशी सकाळी थांबली. या हल्ल्यात जवळपास १७ पोलिस जवानांसह १७४ हून अधिक जण मारले गेले. यामधे २६ परदेशी नागरिकांचाही समावेश आहे.\nपोलिसांनीही ९ दहशतवाद्यांचा खात्मा केला. एकाला रंगेहात पकडलं. या हल्ल्यातले हे सगळे १० दहशतवादी पाकिस्तानातून समुद्रमार्गे मुंबईत घुसले. दहशतवाद्यांनी पहिल्यांदा लिओपोल्ड कॅफे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथं अंदाधुंद गोळीबार केला. दहशतवादी दोन दोनच्या गटांमधे होते.\nसतत परदेशी पर्यटकांचा राबता असलेल्या लिओपोल्ड कॅफेवर दहशतवाद्यांनी पहिल्यांदा गोळाबार केला. लोकांनाही काही कळण्याच्या आधीच दहशतीचं थैमान घातल दहशतवादी तिथून पळून गेले. लिओपोल्ड कॅफेमधे झालेल्या गोळीबारात १० जण मारले गेले. परदेशी पर्यटकांमधे हे हॉटेल प्रसिद्ध आहे.\nदोन दहशतवाद्यांनी नरीमन पॉइंट इथलं ज्यूंचं प्रार्थनास्थळ छाबडा हाऊस ताब्यात घेतलं. अनेकांना ओलिस ठेवलं. कित्येक तासांच्या चकमकीनंतर एनएसजी कमांडोंनी दहशतवाद्यांचा खात्मा केला.\nपण तोपर्यंत दहशतवाद्यांनी छाबडा हाऊसचे चालक रब्बी गॅव्रिएल होल्टझबर्ग आणि त्यांचा सहा महिन्यांची गर्भार बायको रिवकाह यांची हत्या केली होती. पण त्यांचा दोन वर्षांचा मुलगा मोशे यातून बचावला. पोलिसांना इथं सहा ज्यूंचे मृतदेह सापडले. हल्ल्यानंतर छाबडा हाऊस ६ वर्षांनी २०१४ मधे सुरू झालं.\n३) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसटी)\nलिओपोल्डवर हल्ला सुरू असतानाच दहशतवाद्यांच्या दुसऱ्या एका गटाने सीएसटीतही गोळीबार करत हैदोस घातला होता. मुंबईतलं हे सर्वाधिक गर्दीचं रेल्वे स्टेशन आहे. रात्रीच्या वेळी तर इथून मुंबई उपनगरासह देशभरात रेल्वेगाड्या सुटतात. त्या दिवशीही आपापल्या ठिकाणांवर जाण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी होती. या गर्दीलाच लक्ष्य करत दोन दहशतवाद्यांनी मेन हॉलमधे गोळीबार सुरू केला. प्लॅटफॉर्मवर हातबॉम्ब फेकले.\nअवघ्या अर्ध्या तासात ५८ जण मारले गेले. २६/११ च्या हल्ल्यात एकाच ठिकाणी मारले गेल्यांची ही संख्या सर्वाधिक होती. इथं पोलिसांनी अजमल कसाब या क्रुरकर्म्याला रंगेहात पकडलं. जगभरातल्या अशा हल्ल्यांत आतापर्यंत दहशतवादी रंगेहात सापडला नव्हता. पण पोलिसांनी आपला जीव धोक्यात घालून कसाबला पकडलं.\nकसाबचा साथीदार इस्माल खान याला पोलिसांनी गोळ्या घालून मारलं. कसाब आणि त्याच्या साथीदाराकडे एके ४७ रायफल सापडली. या हल्ल्यात पुढे कसाबला फाशीची शिक्षा झाली.\nदहशतवाद्यांनी परदेशी पर्यटकांचा राबता असलेल्या ठिकाणांसोबतच या रस्त्यात येणाऱ्या ठिकाणांवरही गोळीबार केला. सीएसटी स्टेशनमधून बाहेर पडत असलेल्या दहशतवाद्यांनी कामा हॉस्पीटलजवळ एका पोलिस वॅनवर ताबा मिळवला. अंदाधुंद गोळीबार सुरू केला.\nदहशतवादी हॉस्पीटलमधे घुसले. इथंच दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत दहशतवादविरोधी पथकाचे प्रमूख हेमंत करकरे, मुंबई पोलिसांचे एसीपी अशोक कामटे आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी विजय साळसकर मारले गेले. ही या हल्ल्यातली पोलिसांची सगळ्यात मोठी मनुष्यबळ हानी ठरली.\n५) हॉटेल ऑबेरॉय ट्रायडेंट\nलिओपोल्ड कॅफे, सीएसटीवरच्या हल्ल्याची तीव्रता कळेपर्यंत दहशतवाद्यांनी ऑबेरॉय हॉटेलमधेही गोळीबार सुरू केला. दहशतवादी हातबॉम्बही फेकत होते. मुंबईतल्या व्यापाऱ्यांत प्रसिद्ध असलेल्या या हॉटेलमधे त्यादिवशी साडेतीनशेहून अधिक लोक हजर होते.\nबंदुकीच्या धाकावर दहशतवाद्यांनी हॉटेलमधल्या लोकांना ओलिस ठेवलं होतं. नॅशनल सि���्युरिटी गार्ड अर्थात एनएसजीच्या कमांडोंनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. पण तोपर्यंत ३२ लोकांना जीव गमवावा लागला होता. २८ तारखेला रात्री उशिरा इथलं पोलिस कारवाई थांबली.\n६) हॉटेल ताज महाल पॅलेस अँड टॉवर\nगेट वे ऑफ इंडियाजवळच्या ताजमहल हॉटेललाही दहशतवाद्यांनी लक्ष्य केलं. समुद्राशेजारच्या या फाईव स्टार हॉटेलमधल्या घातपातानंतरच या हल्ल्याची जगाला तीव्रता कळाली. नंतर ताज हॉटेलच्या घुमटातून धुराच्या ज्वाळा निघत असलेला फोटोच २६/११ च्या हल्ल्याचं एक प्रतिक बनून राहिला.\nताज हॉटेलमधे डिनर करायला आलेल्यांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. हल्ल्यावेळी अनेक परदेशी पर्यटक, अधिकारी हॉटेलात होते. दहशतवाद्यांशी अनेक तास चकमक सुरू होती. ताज हॉटेलमधल्या या हल्ल्यात ३१ जणांचा जीव गेला. पोलिसांनी ४ दहशतवाद्यांचा खात्मा केला. हल्ल्यावेळी ताजमधे जवळपास ४५० ग्राहक होते. २९ तारखेला सकाळी नऊ वाजता इथली कारवाई थांबली.\n७) दक्षिण मुंबई टार्गेट\nदहशतवाद्यांना समुद्रमार्गाने मुंबईत घुसणं सोपं होतं. त्यामुळे दहशतवाद्यांनी समुद्र किनारी असलेल्या दक्षिण मुंबईलाच लक्ष्य केलं. ताज हॉटेल, ओबेरॉय हॉटेलसोबतच दहशतवाद्यांनी दक्षिण मुंबईतल्या मेट्रो सिनेमा, टाईम्स ऑफ इंडियाजवळची गल्ली इथंही हल्ले केले.\nदक्षिण मुंबईसोबतच माझगाव डॉक इथंही एक बॉम्बस्फोट झाला. विलेपार्ले इथं एका टॅक्सीत स्फोट झाला.\nमुंबई हल्ल्याच्या तपासात कराचीहून १० दहशतवादी स्पीड बोटीने मुंबईत आल्याचं सिद्ध झालंय. या बोटीवरच्या चार भारतीयांची दहशतवाद्यांनी मुंबईच्या किनाऱ्याला पोचेपर्यंत हत्या केली होती. रात्री आठच्या सुमारास हे सगळे दहशतवादी कुलाब्यातल्या कफ परेडच्या मासळी बाजारात आले. तिथूनच ते चार गटांमधे विभागले आणि टॅक्सीने हल्ल्याच्या ठिकाणी रवाना झाले.\n९) लाईव मीडिया कवरेज\nदुसऱ्या दिवशी २७ नोव्हेंबरला हल्ल्याची तीव्रता खूप असल्याचं दिसताच जगभरातला मीडिया इथं दाखल झाला. जगात पहिल्यांदाच एखाद्या दहशतवादी हल्ल्याचं मीडियाने लाईव कवरेज केलं. पण हे कवरेज नंतर वादात सापडलं.\nकारण दुसऱ्या दिवशी सकाळीचं ताजमधून सगळ्या लोकांची सुटका केल्याची बातमी आली. काहीवेळानंतर ही बातमी खोटी ठरली. काही परदेशी पर्यटक अजूनही दहशतवाद्यांच्या ताब्यात होते. बाहेर कुठं, काय सुर�� आहे, हे दहशतवादी टीवीवरच कवरेज बघत असल्याचं नंतर समोर आलं.\n१०) सुरक्षा यंत्रणा दाखल\nसुरवातीला दहशतवाद्यांच्या विरोधात केवळ मुंबई पोलिस रस्त्यावर होते. हल्ल्याची तीव्रता लक्षात घेऊन नंतर इतर सुरक्षा दलांचीही मदत घेण्यात आली. हल्ल्याच्या काळात सगळ्याच ठिकाणांना रॅपिड अक्शन फोर्स, मरीन कमांडो, नॅशनल सिक्युरिटी गार्ड यांच्यासह मुंबई पोलिसांनी घेराव घातला होता.\nसलग तीन दिवस पोलिसांचा दहशतवाद्यांशी मुकाबला सुरू होता. यात एनएसजीचे मेजर संदीप उन्नीकृष्णन, हवालदार चंदर आणि हवालदार गजेंदर सिंह बिष्ट हे जवान शहीद झाले. एकूण १७ जवानांना वीरमरण आलं. रेल्वेचेही तीन कर्मचारी मारले गेले.\n२९ तारखेला रात्री बाराला पोलिसांनी ताज हॉटेलच्या लॉबीचा ताबा मिळवला. सकाळी नऊच्या सुमारास ताज हॉटेलमधे शेवटच्या दहशतवाद्याचा पोलिसांनी खात्मा केला आणि ही कारवाई थांबली.\nआयेशा मलिक: अस्थिर पाकिस्तानला मिळालीय नवी दिशा\nआयेशा मलिक: अस्थिर पाकिस्तानला मिळालीय नवी दिशा\nतेजवीराची सावली होता आलं याची कृतार्थता मोठी\nतेजवीराची सावली होता आलं याची कृतार्थता मोठी\nएडवर्ड ऑसबॉर्न विल्सन: ४०० प्रजाती शोधणारा मुंग्यांचा माणूस\nएडवर्ड ऑसबॉर्न विल्सन: ४०० प्रजाती शोधणारा मुंग्यांचा माणूस\nपंतप्रधानांच्या सुरक्षेतली चूक नेत्यांसाठी इवेंट, टीवीसाठी कंटेंट\nपंतप्रधानांच्या सुरक्षेतली चूक नेत्यांसाठी इवेंट, टीवीसाठी कंटेंट\nगोवा: उंदीरउड्यांच्या खेळात नेमकी कुणाची सरशी\nगोवा: उंदीरउड्यांच्या खेळात नेमकी कुणाची सरशी\nभगवंत मान: कॉमेडीयन ते मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारीपर्यंतचा प्रवास\nभगवंत मान: कॉमेडीयन ते मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारीपर्यंतचा प्रवास\nकोरोना काळात सरकार शाळा, कॉलेज बंद का करतंय\nकोरोना काळात सरकार शाळा, कॉलेज बंद का करतंय\nआयेशा मलिक: अस्थिर पाकिस्तानला मिळालीय नवी दिशा\nआयेशा मलिक: अस्थिर पाकिस्तानला मिळालीय नवी दिशा\nआर्थिक उदारीकरणाची ३० वर्ष, बँकिंग सुधारणांचं काय\nआर्थिक उदारीकरणाची ३० वर्ष, बँकिंग सुधारणांचं काय\nपाऊस, पूर आणि दरडींना जबाबदार कोण\nपाऊस, पूर आणि दरडींना जबाबदार कोण\nइग्नूच्या ज्योतिषशास्त्राच्या कोर्सवर नेटकऱ्यांचं काय म्हणणं आहे\nइग्नूच्या ज्योतिषशास्त्राच्या कोर्सवर नेटकऱ्यांचं काय म्हणणं आहे\nयश���ंत मनोहर, सरस्वती आणि फेसबूकवरची चर्चा\nयशवंत मनोहर, सरस्वती आणि फेसबूकवरची चर्चा\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.nilkantheshwarsamachar.page/2020/09/SdPu21.html", "date_download": "2022-01-23T21:28:00Z", "digest": "sha1:NX3ALVEW5V6MGP7RIYXH7IUAPCK33QGZ", "length": 3139, "nlines": 29, "source_domain": "www.nilkantheshwarsamachar.page", "title": "पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त जया काबरा यांनी राबविले विविध उपक्रम", "raw_content": "\nपंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त जया काबरा यांनी राबविले विविध उपक्रम\nपंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त जया काबरा यांनी राबविले विविध उपक्रम\nउदगीर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वत्र सेवा सप्ताह साजरा करण्यात आला. उदगीर येथे भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष तथा सोशल मीडिया जिल्हा प्रमुख जया काबरा यांच्या वतीने उदगीर वृक्षारोपण, गोरगरिबांना खिचडी वाटप, नागरिकांना मास्कचे वाटप आदी कार्यक्रम राबविण्यात आले. त्यांच्यासोबत\nश्री हावगीस्वामी महाविद्यालयातील बारावीच्या निकालाची उज्ज्वल परंपरा कायम.\nJuly 17, 2020 • विक्रम हलकीकर\n*महाराष्ट्र महाविद्यालयात कृषी दिनानिमित्त वृक्षारोपन\nJuly 01, 2021 • विक्रम हलकीकर\nमतदार यादीतील नाव वगळणे, समाविष्ठ करणे व दुरुस्ती करुन घेण्याचे आवाहन\nउदगीर शहरामध्ये पर्यावरण,आरोग्य संवर्धन आणि प्रदूषमुक्तीसाठी आयोजित भव्य सायकल रलीमध्ये उदगीरकरांनी सहभागी व्हावे मुख्याधिकारी भारत राठोड\nबेवारस पडलेल्या इसमाचा जीव वाचविला : माजी नगरसेवक अहमद सरवर यांची तत्परता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tv9marathi.com/latest-news/police-and-three-people-gang-rape-on-widow-women-in-chattisgadh-191155.html", "date_download": "2022-01-23T22:25:13Z", "digest": "sha1:DYOZEDNI4G5QXDXULERLXCVSFDZTQJ2D", "length": 14946, "nlines": 241, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपोलिसासह तिघांचा विधवेवर बलात्कार, तिघांना अटक\nछत्तीसगड येथे एका विधवा मिहलेवर सामूहिक बलात्कार करण्यात (Police rape on widow women) आला. ही घटना महासमुंद येथे घडली.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nरायपूर : छत्तीसगड येथे एका विधवा मिहलेवर सामूहिक बलात्कार करण्यात (Police rape on widow women) आला. ही घटना महासमुंद येथे घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून एकाचा शोध सुरु आहे. विशेष म्हणजे या चार आरोपींपैकी एक पोलीस आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर शशांक शर्मा (पुलिस शिपाई), के.पी. पटेल (शिक्षक), रज्जो भारती आणि जयनारायण भोई या चार आरोपींना (Police rape on widow women) अटक करण्यात आले आहे.\n“ज्या दिवशी घटना घडली त्या रात्री माझी मुलं रायपूरमध्ये मामाकडे गेले होते. त्यावेळी आरोपींनी माझ्यावर अत्याचार केला. नराधमांनी अत्याचार करताना व्हिडीओही बनवला. तो व्हिडीओ दाखवून ते सतत मला ब्लॅकमेल करत होते. यासोबत त्यांनी मला जीवे मारण्याची धमकीही दिली होती”, असं महिलेने पोलिसांना सांगितले.\n“माझ्यावर चौघांनी ऑक्टोबर 2019 मध्ये पहिल्यांदा सामूहिक अत्याचार केला होता. यामध्ये जयनारायण भोई, शशांक शर्मा, केपी पटेल आणि रज्जो भारती यांचा समावेश होता”, असा आरोप पीडित महिलेने केला आहे.\n“आरोपींची माझ्या मुलीवर वाईट नजर होती. आरोपींनी व्हिडीओ व्हायरल करण्यासोबत जीवे मारण्याची धमकी आणि मुलीचे अपहरण करु, अशी धमकी दिली”, असा आरोपही पीडित मिहलेने केला आहे.\nPimpri CCTV : पती गेला, तर दीर आणि सासऱ्याने घरात CCTV बसवले, पिंपरीत नेमकं काय घडतंय\nNashik Crime | दोन वेटरमध्ये वाद, नंतर तुंबळ हाणामारी, नाशकात हॉटेलमध्ये एकाचा मृत्यू\nGang rape| विधवा महिलेवरील सामूहिक बलात्काराच्या घटनेने शिरूर हादरले; 6 जणांना अटक\nVIDEO – Nagpur crime | नागपुरात रात्री हंगामाचे आयोजन करणारे गोत्यात; तिघांना अटक, आणखी कोणाविरुद्ध गुन्हा\nNagpur Crime | अल्पवयीन प्रेमीयुगुल पळून गेले; नागपुरात दोघांचाही मृत्यू, नेमकं कारण काय\nMumbai Crime | कामाहून परतताना 20 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार, 4 जणांविरोधात गुन्हा, दोघे अल्पवयीन\nसैफ अली खानच्या मुलासोबत ही कुणाची मुलगी\nरोहित-जुईलीचा साखरपुडा संपन्न, फोटो सोशल मीडियावर व्हायरल \nपाळणा हलला, देसी गर्ल आई झाली\nया अभिनेत्रींचंं झालं होतं ‘कास्टिंग काऊच’\nठसकेबाज उर्फी जावेदचा हटके अंदाज..\nVideo : नाना पटोलेंची मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच बावनकुळेंनी पुतळा जाळला, तर दरेकरांचं जोरदार प्रत्युत्तर\nNana Patole : भिवंडीला पुन्हा काँग्रेसचा गड बनवा आणि स्वबळावर काँग्रेसचा झेंडा फडकवा : नाना पटोले\nउद्धव ठाकरे म्हणाले ‘युतीत 25 वर्षे सडली’; मग 2 वर्षात काय कमावलं\nKalyan : रिंग रोड रस्ता बाधितांचे बीएसयुपी प्रकल्पात पुनर्वसन करणार, खासदार श्रीकांत शिंदे यांची माहिती\nSpecial Report | नागपुरात एमपीएससीचा पेपर फुटला, अभाविपचा दावा; आयोग म्हणते असं काही घडलंच नाही, नेमकं काय\nपाकमधील धुळीच्या वादळाने मुंबईकरांची हुडहुडी, गार वाऱ्यांनी मुंबई गारठली, येत्या 48 तासांत अवकाळीची शक्यता\nSpecial Report : पुतळ्यावरून पुन्हा एकदा ‘एमआयएम’-शिवसेनेत जुंपली; जलील अन् खैरेंमध्ये खडाजंगी\nThane : शाळा, महाविद्यालय, रेल्वे स्थानक बाँबने उडविण्याची धमकी; ठाणे पोलीस शाळेला आला ईमेल\nडिसले गुरुजींच्या पीएचडीचा मार्ग मोकळा; अध्यायन रजेच्या अर्जला अखेर मंजुरी\nबिटींग द रिट्रीट मध्ये 70 वर्षांपासून वाजणाऱ्या ‘त्या’ गाण्याची गोष्ट जे यंदा वाजविले जाणार नाही..\nउद्धव ठाकरे म्हणाले ‘युतीत 25 वर्षे सडली’; मग 2 वर्षात काय कमावलं\nपाकमधील धुळीच्या वादळाने मुंबईकरांची हुडहुडी, गार वाऱ्यांनी मुंबई गारठली, येत्या 48 तासांत अवकाळीची शक्यता\nIND vs SA, 3rd ODI, LIVE Cricket Score: द. आफ्रिकेची भारतावर 4 धावांनी मात, सलग तिसऱ्या सामन्यात भारताचा दारुण पराभव\nVideo : नाना पटोलेंची मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच बावनकुळेंनी पुतळा जाळला, तर दरेकरांचं जोरदार प्रत्युत्तर\n‘राज्यात मुघल पुन्हा कबरीतून अवतारले, ज्वलंत हिंदुत्ववादी मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये वीर टिपूची उद्याने’\nबिटींग द रिट्रीट मध्ये 70 वर्षांपासून वाजणाऱ्या ‘त्या’ गाण्याची गोष्ट जे यंदा वाजविले जाणार नाही..\nJanhvi kapoor | Yellow बिकनीत जान्हवी दिसतेय खास, काय आहे यल्लो बिकनीचा राज\nCorona, Omicron Cases Maharashtra LIVE : संसद भवनातील 875 कर्मचारी पॉझिटीव्ह; उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनाही कोरोनाची लागण\nMaharashtra News Live Update : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांशी संवाद\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "http://mr.zhanfan-jingan.com/stainless-steel-valve-product/", "date_download": "2022-01-23T20:31:58Z", "digest": "sha1:ZHSLKFDPGFKZ23DZGUC5BEBTWAG7IOE4", "length": 11291, "nlines": 212, "source_domain": "mr.zhanfan-jingan.com", "title": "चीन ZF8006 स्टेनलेस स्टील महिला धागा स्विंग चेक व्हॉल्व्ह डीएन20 फॅक्टरी आणि पुरवठादार | झानफान", "raw_content": "\nस्टेनलेस स्टील बॉल घाला\nस्टेनलेस स्टील केग कपलर\nस्टेनलेस स्टील अल्ट्रासोनिक वॉटर मीटर\nस्टेनलेस स्टील वॉटर मीटर भाग\nस्टेनलेस स्टील वॉटर मीटर बॉडी\nस्टेनलेस स्टील वॉटर मीटर कनेक्टर\nस्टेनलेस स्टील वॉटर मीटर फिटिंग कव्हर\nस्टेनलेस स्टील वॉटर मीटर प्रेसिंग रिंग\nस्टेनलेस स्टील बॉल घाला\nस्टेनलेस स्टील केग कपलर\nस्टेनलेस स्टील अल्ट्रासोनिक वॉटर मीटर\nस्टेनलेस स्टील वॉटर मीटर भाग\nस्टेनलेस स्टील वॉटर मीटर बॉडी\nस्टेनलेस स्टील वॉटर मीटर कनेक्टर\nस्टेनलेस स्टील वॉटर मीटर फिटिंग कव्हर\nस्टेनलेस स्टील वॉटर मीटर प्रेसिंग रिंग\nझेडएफ 1007 फेमेल ड्राई-डायल वाटे ...\nस्टेनलेस स्टील केग कपलर\nस्टेनलेस स्टील प्रचंड कंपनसंख्या असलेल्या (ध्वनिलहरी) ...\nस्टेनलेस स्टील वॉटर मीटर ...\nझेडएफ 800 एस स्टेनलेस स्टील फीमेल थ्रेड स्विंग चेक व्हॉल्व्ह डीएन 20\nमूळ ठिकाण: झेजियांग, चीन,\nबंदर: निंगबो / शंघाई\nसाहित्य: स्टेनलेस स्टील 201/304\nथ्रेड: फीमेल थ्रेड, आयएसओ 228 मानक लागू करा\nआम्हाला ईमेल पाठवा पीडीएफ म्हणून डाउनलोड करा\n1. कार्यरत माध्यम: पाणी\n2. नाममात्र दबाव: 1.6 एमपीए\n4. साहित्य: स्टेनलेस स्टील 201/304\n5. थ्रेड: फीमेल थ्रेड, आयएसओ 228 मानकांवर लागू करा\nआकार ए बी सी\n1. आम्ही कोण आहोत\nआम्ही फॅक्टरी आणि उच्च-अंत एसएस वॉटर मीटर सिस्टम accessoriesक्सेसरीज आणि एसएस वाल्व्हचे पुरवठादार आहोत.\n2. आम्ही काय करू\nआम्ही उच्च दर्जाचे एसएस वॉटर मीटर बॉडी, फिटिंग अॅक्सेसरीज आणि एसएस गेट व्हॉल्व्ह / चेक वाल्व ..\n3. आपण आम्हाला का निवडावे\nअ. आम्ही 15 वर्षांमध्ये चांगल्या प्रतीची आणि वाजवी किंमतीसह उत्पादने ऑफर करतो ..\nबी. आम्ही त्वरित वितरण वेळ प्रदान करतो\nसी. आमच्या सेल्समनकडे 10 वर्षांचा विक्री अनुभव आहे. याचा अर्थ आपल्याला व्यावसायिक सेवा आणि मार्गदर्शन देऊ शकते.\nडी. राष्ट्रीय टॉप 10 कंपन्यांशी आमचे दीर्घकालीन सहकार्य आहे. ज्याचा अर्थ असा की आपण विश्वासू आहोत\nई. आमच्या कारखान्याबद्दल आपल्याला काही काळजी असल्यास. आम्ही आमच्यास भेट देण्यासाठी आपले स्वागत करतो\nमागील: उच्च दर्जाचे गेट वाल्व फंक्शन - चीन 300 एलबीएस स्टेनलेस स्टील फ्लॅन्जेस लॅप जॉइंट - झानफानची वाजवी किंमत\nपुढे: स्टेनलेस स्टील वॉटर मीटर फिटिंग कव्हर\nप्रश्नः आपण ट्रेडिंग कंपनी किंवा निर्माता आहात\nउत्तरः आम्ही फॅक्टरी आहोत. आणि आमच्याकडे पूर्ण उत्पादन साखळी आहे.\nप्रश्न: तुमचा वितरण वेळ किती आहे\nउत्तरः सामान साठा असल्यास 7 दिवसांच्या आत वितरित केला जाईल. किंवा माल स्टॉकमध्ये नसल्यास ते 15-30 दिवस असेल, ते प्रमाण अवलंबून असते.\nप्रश्न: आपण नमुने प्रदान करता हे विनामूल्य आहे की अतिरिक्त\nउ: होय, आम्ही विनामूल्य शुल्कासाठी नमुना देऊ शकतो परंतु फ्रेटची किंमत भरत नाही.\nआपल्याकडे दुसरा प्रश्न असल्यास, कृपया खाली आमच्या प्रमाणे संपर्क साधू शकता。\nस्टेनलेस स्टील 304 चेक वाल्व\nस्टेनलेस स्टील 304 गेट वाल्व्ह व्हील\nस्टेनलेस स्टील गेट वाल्व\nआपला संदेश येथे लिहा आणि तो आम्हाला पाठवा\nस्टेनलेस स्टील बॉल घाला\nस्टेनलेस स्टील वॉटर मीटर प्रेसिंग रिंग\nVF सह झेडएफ 1005 स्टेनलेस स्टील वॉटर मीटर बॉडी ...\nझेडएफ 1001 स्टेनलेस स्टील सामान्य यांत्रिक पाणी ...\nस्टेनलेस स्टील अल्ट्रासोनिक वॉटर मीटर\nZF8002 DN20 स्टेनलेस स्टील महिला धागा मॅग्ने ...\n© कॉपीराइट - 2010-2019: सर्व हक्क राखीव.\nस्टेनलेस स्टील केग कपलर\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://crowley.in/translations-mr/bpp-rules", "date_download": "2022-01-23T22:12:55Z", "digest": "sha1:JYOQYPUZJDN2AXAD2F6WMVWGZI54FPHM", "length": 12030, "nlines": 68, "source_domain": "crowley.in", "title": "सदस्यांसाठी नियम – थॉमस क्राऊली", "raw_content": "\nब्लॅक पँथर पार्टीचे सदस्यांसाठी नियम\nदहा मुद्द्यांची मूलतत्त्वे आणि उपक्रम\nफ्रेड हॅम्पटन यांची भाषणे\n(मूळ इंग्रजी आवृत्ती इथे उपलब्ध आहे)\nसंपूर्ण वंशद्वेषी अमेरिकेत प्रत्येक सदस्याला पर्टीचे कार्यशील सदस्य म्हणून या नियमांचे पालन करावे लागेल. केंद्रीय समिती सदस्य, केंद्रीय कर्मचारी, स्थानिक कर्मचारी, आणि ब्लॅक पँथर पार्टीच्या राष्ट्रीय, राज्य आणि स्थानिक नेतृत्वाखाली असलेले प्रमुख, हे नियम लागू करतील. जिथे ब्लॅक पँथर पार्टीचे नियम मोडले जातील तिथे राष्ट्रीय, राज्य आणि स्थानिक समिती आणि कर्मचारी यांच्या निर्णयानुसार या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल शिक्षेसाठी आवश्यक असलेल्या निलंबनाचा काळ किंवा अन्य शिस्तभंग यांवर निर्णय घेतला जाईल. पर्टीच्या प्रत्येक सदस्याला हे नियम शब्दश: पाठ असावे लागतील आणि दररोज पाळावे लागत���ल. प्रत्येक सदस्याला या नियमांचे कोणतेही उल्लंघन त्यांच्या नेत्यांना कळवावे लागेल. नाहीतर ते प्रतिक्रांतिकारक मानले जातील आणि त्यांना ब्लॅक पँथर पार्टीतून निलंबित केले जाईल.\n१. पार्टीचे काम करताना पार्टीच्या सदस्याकडे आमली पदार्थ किंवा गांजा असता कामा नये.\n२. पार्टीचा कोणताही सदस्य आमली पदार्थाचे सेवन करताना आढळला तर त्याला या पार्टीतून हद्दपार केले जाईल.\n३. पार्टीचे रोजचे काम करताना पार्टी सदस्याने नशेत असता कामा नये.\n४. कार्यालयीन कामकाज, ब्लॅक पँथर पार्टीची सर्वसाधारण सभा, आणि इतर बैठका यांच्यासंबंधित नियमांचे पार्टी सदस्याने उल्लंघन करू नये.\n५. पार्टी सदस्याने कोणत्याही प्रकारचे शस्त्र अनावश्यक किंवा अपघाती मार्गाने वापरू नये, कोणावरही चालवू नये, किंवा कोणावरही उगारू नये.\n६. काळ्यांची मुक्ती सेना (ब्लॅक लिबरेशन आर्मी) याशिवय पार्टी सदस्याने इतर सैन्य दलात भरती होऊ नये.\n७. दारू, गांजा किंवा आमली पदार्थांच्या नशेत असताना पार्टी सदस्याने शस्त्र बाळगू नये.\n८. पार्टीच्या इतर सदस्यांवर किंवा कोणत्याही काळ्या व्यक्तीवर पार्टीच्या सदस्याने गुन्हा करू नये आणि या लोकांकडून काहीही (सुई किंवा धाग्याचा एक तुकडाही) चोरी करु नये.\n९. अटक झाल्यास ब्लॅक पँथर पार्टी सदस्याने फक्त नाव आणि पत्ता द्यावे आणि कुठेही सही करू नये. पार्टीच्या प्रत्येक सदस्याला कायदेशीर प्रथमोपचार समजावे लागतील.\n१०. पर्टीच्या प्रत्येक सदस्याला ब्लॅक पँथर पार्टीच्या दहा मुद्द्यांची मूलतत्त्वे आणि उपक्रम माहित असावे लागतील आणि समजून घ्यावे लागतील.\n११. पार्टीचे संपर्क राष्ट्रीय आणि स्थानिक असावेत.\n१२. प्रत्येक सदस्याला '१०-१०-१०' या नावाचे उपक्रम माहित असावे लागतील आणि समजून घ्यावे लागतील.\n१३. अर्थ मंत्रालयाच्या कार्यक्षेत्रात सगळ्या वित्त अधिकाऱ्यांनी काम करावे.\n१४. प्रत्येकाने दैनंदिन कामाचा अहवाल सादर करावा.\n१५. प्रत्येक उपविभागीय नेत्याने, विभागीय नेत्याने, लेफ्टनंटाने आणि प्रमुखाने दैनंदिन कामाचा अहवाल सादर करावा.\n१६. सगळे पॅंथरांनी शस्त्र बरोबर चालवायला आणि देखभाल करायला शिकावे.\n१७. एखाद्या सदस्याला पार्टीतून काढून टाकणाऱ्या नेत्यांनी याबद्दलची माहिती वृत्तपत्राच्या संपादकाला सादर करावी जेणेकरून ती वृत्तपत्रात प्रसिद्ध होईल आणि सर्व शाखा आणि विभागांना याबद्दल माहिती मिळेल.\n१८. सर्वसाधारण सभासद होण्यासाठी राजकीय शिक्षण वर्ग अनिवार्य आहेत.\n१९. फक्त संबंधित कार्यालयांमध्ये त्याच दिवशी नियुक्त केलेल्या कार्यालय कर्मचारींनी तिथे असावे. प्रमुख, विभाग नेते, इत्यादी या सारख्या बाकीच्या लोकांनी पेपर विकावे आणि समाजात राजकीय काम करावे.\n२०. संपर्क: सगळ्या विभागांनी साप्ताहिक लेखी अहवाल राष्ट्रीय मुख्यालयाला सादर करावा.\n२१. सगळ्या शाखांमध्ये प्रथमोपचार सुविधा आणि/किंवा वैद्यकीय कर्मचारी असावेत.\n२२. ब्लॅक पँथर पार्टीच्या सर्व विभाग, शाखा आणि घटक यांनी मासिक आर्थिक अहवाल वित्त मंत्रालयाला आणि केंद्रीय समितीला सादर करावा.\n२३. बदलणाऱ्या राजकीय परिस्थितीबद्दल माहिती ठेवण्यासाठी नेतेपदावर असलेल्या सर्व व्यक्तींनी दररोज किमान दोन तास वाचन करावे.\n२४. प्रत्येक विभाग आणि शाखांनी राष्ट्रीय मुख्यालयाशी संपर्क केल्याशिवाय कोणत्याही सरकारी संस्थेकडून अनुदान, दारिद्र्य निधी, पैसा किंवा कोणतीही इतर मदत स्वीकारू नये.\n२५. सर्व विभागांनी ब्लॅक पँथर पार्टीच्या केंद्रीय समितीने मांडलेल्या धोरण आणि विचारसरणीचे पालन करावे.\n२६. सर्व शाखांनी साप्ताहिक लेखी अहवाल त्यांच्या संबंधित विभागांना सादर करावेत.\n८ लक्ष देण्याचे मुद्दे\n२. जे तुम्ही विकत घ्याल त्यासाठी वाजवी किंमत द्या.\n३. जे तुम्ही उधार घ्याल ते परत करा.\n४. तुमच्या हातून जे नुकसान होईल त्याची नुकसान भरपाई करा.\n५. लोकांना मारू नका किंवा शिव्या देऊ नका.\n६. गरीब, पीडित जनतेची मालमत्ता किंवा पिके यांचे नुकसान करू नका.\n७. महिलांशी गैरवर्तन करू नका.\n८. जर आपल्याला कोणालाही पकडून ठेवावे लागले तर त्यांच्याशी वाईट वागू नका.\nशिस्तीचे ३ मुख्य नियम\n१. कोणतीही क्रिया करताना आज्ञा पाळा.\n२. गरीब आणि पीडित जनतेकडून सुई किंवा धाग्याचा एक तुकडाही घेऊ नका.\n३. हल्ला करणाऱ्या शत्रूकडून हस्तगत केलेल्या वस्तू सोपवा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/pune/pune-district-information-officer-rajendra-sarag-died-due-corona-covid-19-430487.html", "date_download": "2022-01-23T22:31:16Z", "digest": "sha1:QQY5H4X5VG3HLGGV3HKNCZ6OXJTB5TAC", "length": 18736, "nlines": 255, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपुणे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचं कोरोनानं निधन, उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून श्रद्धां���ली\nपुणे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचे कोरोनामुळे निधन झाले. (Pune District Information Officer Rajendra Sarag died)\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nपुणे : पुणे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचे कोरोनामुळे निधन झाले. ते 54 वर्षांचे होते. राजेंद्र सरग यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत.शनिवारी पहाटे उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या निधनानंतर माहिती खात्यामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. अत्यंत कार्यक्षम अधिकारी म्हणून त्यांचा माध्यम क्षेत्रामध्ये नावलौकिक होता. (Pune District Information Officer Rajendra Sarag died due corona)\nराजेंद्र सरग यांचा माध्यम क्षेत्रात दांडगा संपर्क होता. सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. अवघ्या 15 दिवसांनी त्यांचे प्रमोशन होणार होते.\nराजेंद्र सरग यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र या उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे त्यांची पत्नी आणि मुलगा यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. तसेच पुणे जिल्हा माहिती कार्यालयातील सात जण कोरोनाबाधित झाले आहेत.\nराजेंद्र सरग यांचा अल्पपरिचय\nराजेंद्र सरग हे पुणे येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून कार्यरत\nराजेंद्र सरग यांच्याकडे उपसंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार\nत्यांच्याकडे उत्तम वार्तांकन कौशल्य , संगणकावर प्रभुत्व, व्यापक जनसंपर्क होता\nहसतखेळत काम करण्याची वृत्ती आणि सतत कार्यरत राहण्यातच खरा आनंद असतो हे आपल्या आचरणातून ते सदैव दाखवतं.\nराजेंद्र सरग चांगले व्यंगचित्रकार होते.\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली\n“पुण्याचे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचे पुण्याच्या ससून रुग्णालयात आज पहाटे दुःखद निधन झाले. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतरही सरग यांच्यासारखा अधिकारी गमवावा लागणे हे अत्यंत क्लेशदायक आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.\nपुणे जिल्हा माहिती व जनसंपर्क अधिकारी राजेंद्र सरग यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे सरग कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली\nसुप्रिया सुळे यांनीही श्रद्धांजली\nतसेच खासदार सुप्रिया सुळे यांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. “पुणे जिल्हा माहिती व जनसंपर्क अधिकारी राजेंद्र सरग यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे सरग कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली\nमाझ्या औषधाला परवानगी द्या, कोरोना झटक्यात बरा करतो, पुण्यातील डॉक्टरचं थेट आयुष मंत्रालयाला आवाहन\nगुणाबाईंच्या नावाने दोन झाडं लावा, महादेव जानकरांचं आवाहन, आईच्या रक्षाविसर्जनानिमित्त रोपट्यांना रक्षा वाहिली\nsavitribai phule pune universityची वेबसाईट अवघ्या काही मिनिटांत हॅक\nPimpri Chinchwad crime | मेट्रोमोनिअल साईटवरून ओळख मग लग्नाच्या आणाभाका अन…. बलात्कार करून आरोपी फरार ; नेमकं काय घडलं\nRohit Patil | रोहित पाटील यांना राष्ट्रवादी पक्षाचे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद मिळणार ; राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्याने दिले संकेत\nशॉर्टसर्किटमुळे बीडमधील शेतकऱ्यांचा ऊस जळून खाक, दहा लाखांचे नुकसान\nलता मंगेशकरांच्या प्रकृतीत सुधारणा, आयसीयूमध्ये उपचार सुरू; लवकर ब-या होण्यासाठी प्रार्थना करा\nहार्सूल कारागृह हादरले | कर्मचाऱ्यांसह कैद्यांना कोरोनाची लागण, सात दिवसात पाच रुग्ण\nताज्या बातम्या 16 hours ago\nसैफ अली खानच्या मुलासोबत ही कुणाची मुलगी\nरोहित-जुईलीचा साखरपुडा संपन्न, फोटो सोशल मीडियावर व्हायरल \nपाळणा हलला, देसी गर्ल आई झाली\nया अभिनेत्रींचंं झालं होतं ‘कास्टिंग काऊच’\nठसकेबाज उर्फी जावेदचा हटके अंदाज..\nVideo : नाना पटोलेंची मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच बावनकुळेंनी पुतळा जाळला, तर दरेकरांचं जोरदार प्रत्युत्तर\nNana Patole : भिवंडीला पुन्हा काँग्रेसचा गड बनवा आणि स्वबळावर काँग्रेसचा झेंडा फडकवा : नाना पटोले\nउद्धव ठाकरे म्हणाले ‘युतीत 25 वर्षे सडली’; मग 2 वर्षात काय कमावलं\nKalyan : रिंग रोड रस्ता बाधितांचे बीएसयुपी प्रकल्पात पुनर्वसन करणार, खासदार श्रीकांत शिंदे यांची माहिती\nSpecial Report | नागपुरात एमपीएससीचा पेपर फुटला, अभाविपचा दावा; आयोग म्हणते असं काही घडलंच नाही, नेमकं काय\nपाकमधील धुळीच्या वादळाने मुंबईकरांची हुडहुडी, गार वाऱ्यांनी मुंबई गारठली, येत्या 48 तासांत अवकाळीची शक्यता\nSpecial Report : पुतळ्यावरून पुन्हा एकदा ‘एमआयएम’-शिवसेनेत जुंपली; जलील अन् खैरेंमध्ये खडाजंगी\nThane : शाळा, महाविद्यालय, रेल्व��� स्थानक बाँबने उडविण्याची धमकी; ठाणे पोलीस शाळेला आला ईमेल\nडिसले गुरुजींच्या पीएचडीचा मार्ग मोकळा; अध्यायन रजेच्या अर्जला अखेर मंजुरी\nबिटींग द रिट्रीट मध्ये 70 वर्षांपासून वाजणाऱ्या ‘त्या’ गाण्याची गोष्ट जे यंदा वाजविले जाणार नाही..\nउद्धव ठाकरे म्हणाले ‘युतीत 25 वर्षे सडली’; मग 2 वर्षात काय कमावलं\nपाकमधील धुळीच्या वादळाने मुंबईकरांची हुडहुडी, गार वाऱ्यांनी मुंबई गारठली, येत्या 48 तासांत अवकाळीची शक्यता\nIND vs SA, 3rd ODI, LIVE Cricket Score: द. आफ्रिकेची भारतावर 4 धावांनी मात, सलग तिसऱ्या सामन्यात भारताचा दारुण पराभव\nVideo : नाना पटोलेंची मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच बावनकुळेंनी पुतळा जाळला, तर दरेकरांचं जोरदार प्रत्युत्तर\n‘राज्यात मुघल पुन्हा कबरीतून अवतारले, ज्वलंत हिंदुत्ववादी मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये वीर टिपूची उद्याने’\nबिटींग द रिट्रीट मध्ये 70 वर्षांपासून वाजणाऱ्या ‘त्या’ गाण्याची गोष्ट जे यंदा वाजविले जाणार नाही..\nJanhvi kapoor | Yellow बिकनीत जान्हवी दिसतेय खास, काय आहे यल्लो बिकनीचा राज\nCorona, Omicron Cases Maharashtra LIVE : संसद भवनातील 875 कर्मचारी पॉझिटीव्ह; उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनाही कोरोनाची लागण\nMaharashtra News Live Update : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांशी संवाद\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://jalgaonlive.news/husband-and-wife-beaten-to-death-over-farm-dispute-charges-filed-against-four-persons/", "date_download": "2022-01-23T21:45:12Z", "digest": "sha1:T6CTLEP7GPJOZSSEP7FWH33AWALEYUOJ", "length": 5424, "nlines": 96, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "शेतीच्या वादातून पती-पत्नीस बेदम मारहाण; चार जणांविरोधात गुन्हा दाखल | Jalgaon Live News", "raw_content": "\nशेतीच्या वादातून पती-पत्नीस बेदम मारहाण; चार जणांविरोधात गुन्हा दाखल\nWritten By चेतन पाटील\n रताळे ( ता. पारोळा ) येथे शेतीच्या वादातून पती-पत्नी दोघांना मारहाण झाल्याची घटना १ रोजी सकाळी १० वाजता घडली. मच्छिंद्र बापू पवार, ज्ञानेश्वर पवार, भुरा पवार व आबा पवार असे संशयितांचे नाव आहे. याप्रकरणी पारोळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.\nसविस्तर असे की, पारोळा तालुक्यातील रताळे येथील शोभाबाई वाघ या शेतातून जात असताना संशयित मच्छिंद्र बापू पवार, ज्ञानेश्वर पवार, भुरा पवार व आबा पवार यांनी शेतातील रस्त्यावरून का जाते असे म्हणत पूर्व वैमनस्यातून शोभाबाईंसह त्यांचे पती सुद��म वाघ यांना शिवीगाळ करत मारहाण केली. ही घटना १ रोजी सकाळी १० वाजता घडली. तसेच संशयितांनी विवाहितेचा विनयभंग केला. याप्रकरणी दांपत्यांनी दिलेल्या फिऱ्यावरून पारोळा पोलिसात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे,\nजळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा\nया बातम्या देखील वाचा\nपाचोऱ्याच्या अल्पवयीन मुलीवर सातारा जिल्ह्यात अत्याचार, बाळाला दिला जन्म, गुन्हा दाखल\nमुलामुलींना स्वरक्षणाचे शिक्षण गरजेचे : डॉ.अश्विन सोनवणे\nनेहरू युवा केंद्रातर्फे नेताजी सुभाषचंद्र बोस, स्व.बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://navanirmiti.in/%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE/%E0%A4%AD%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF/%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%BE/", "date_download": "2022-01-23T20:44:45Z", "digest": "sha1:BHTZAX5URGMT3AOPZJBJTOPWWWY4VZ53", "length": 5912, "nlines": 80, "source_domain": "navanirmiti.in", "title": "देव असावा कसा – नवनिर्मिती", "raw_content": "\n‘देव कुणाला म्हणावे अथवा म्हणू नये’ असा एक नवीनच वाद सध्या सुरु आहे. मला इतके दिवस वाटत होतं की देव हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. एखादी गोष्ट देव आहे किंवा नाही हे ठरवणारी एखादी संस्था आहे हेच मला ठाऊक नव्हतं. आमच्या office मध्ये दसऱ्याला phone आणि संगणकांचीही पूजा होते. त्याकरता परवानगी घेतली आहे का हे तपासलं पाहिजे . . .\nदेव असावा असा सूर्यकिरण सोनेरी\nदिवसाच्या आरंभी उमेद मनी जो पेरी || १ ||\nदेव असावा असा नितळ काच आरसा\nमाझ्यातील तेजाचा दावी मला कवडसा || २ ||\nदेव असावा असा सकाळची न्याहारी\nदिनभरच्या कामाची मिळेल उर्जा सारी || ३ ||\nदेव असावा असा जशी वाट ती लांब\nमार्गी त्या लागता कुणी न म्हणते थांब || ४ ||\nदेव असावा असा आसमंत ते निळे\nजगी कुठेही जावे त्याचे छप्पर मिळे || ५ ||\nदेव असावा असा पक्वान्नाचे ताट\nपाहून भरते पोट नको बसाया पाट || ६ ||\nदेव असावा असा वार्याची जणू झुळूक\nउष्ण मनातील जागा करतो शांत अचूक || ७ ||\nदेव असावा असा मोठी जशी बहीण\nरडू आपुले ऐकाया येर्इ न तिजला शीण || ८ ||\nदेव असावा असा जसा जवळचा सखा\nधावून ये मदतीला अपाय झाला नखा || ९ ||\nदेव असावा असा जसा मुलीचा पिता\nखंबीर मनी ओलावा कधी न होर्इ रिता || १० ||\nदेव असावा असा कपाशीचे ते वस्त्र\nशोषून घेर्इल माझ्या विपदा जो सहस्र || ११ ||\nदेव असावा असा आजीची ती गोष्ट\nनिजता निजता ऐसे विसरूनी जाती कष्ट || १२ ||\nदेव असावा असा र���तीचा कंदील\nकाळोखाची भीती त्याचमुळे जार्इल || १३ ||\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nपुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.\nचांगलं तेवढं घ्यावं जानेवारी 20, 2022\nभारत रत्न खान अब्दुल गफार खान जानेवारी 18, 2022\nभारत रत्न भीमसेन जोशी जानेवारी 18, 2022\nसंदीप दांडेकर commented on आई\nविशाल शिंदे commented on आई\nकाव्यकथा काव्यगाथा प्रेमकाव्य बालकाव्य भक्तिकाव्य भारत रत्न रामायण लघुकथा लघुकथासंग्रह वस्तुवाचक वैचारिक कविता वैज्ञानिक / तात्वज्ञानिक कविता व्यक्तिवाचक कविता सणावली सामाजिक कादंबरी स्थलवाचक कविता\n© २०१८-२१, नवनिर्मिती | संकेतस्थळ श्रेय - वेब वर्चुओसो", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtralokmanch.com/2022/01/15/take-immediate-steps-to-stop-canal-leakage-deputy-chief-minister-ajit-pawar/", "date_download": "2022-01-23T21:10:07Z", "digest": "sha1:U3WSEYMGBIRE3YRRAXJ6ZB7C2NPTQ72D", "length": 14732, "nlines": 115, "source_domain": "maharashtralokmanch.com", "title": "कालव्यांची गळती थांबवण्याच्या उपाययोजना तातडीने हाती घ्या : उपमुख्यमंत्री अजित पवार - Maharashtra Lokmanch", "raw_content": "\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने भव्य रोजगार मेळावा संपन्न\nअनुप जलोटा, राहुल देशपांडे यांच्या गायनाने १५ व्या वसंतोत्सवाचा समारोप\nबाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त येरवडा गावात शिवसेना शाखा वार्ता फलकाचे उद्घाटन\nबाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेनेतर्फे पोलिसांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप\nनाना पटोलेंचे वक्तव्य दारुड्या गावगुंडासारखे – चंद्रकांत पाटील\nकालव्यांची गळती थांबवण्याच्या उपाययोजना तातडीने हाती घ्या : उपमुख्यमंत्री अजित पवार\nJanuary 15, 2022 maharashtralokmanch\t0 Comments\tआमदार समाधान अवताडे, उपमुख्यमंत्री अजित पवार, दत्तात्रय भरणे, नीरा कालवा\nपुणे : कालव्यांमधून जास्त गळती होत असलेली ठिकाणे शोधून तेथील गळती थांबवण्याच्या उपाययोजना प्राधान्याने हाती घ्याव्यात तसेच काही ठिकाणी कालवा अस्तरीकरणाची सुरू असलेली कामे दर्जेदार आणि गतीने करावीत, असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.\nपुणे जिल्ह्यातील विविध धरण प्रकल्पांच्या कालवे सल्लागार समित्यांच्या बैठका पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडल्या त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस विधानपरिषदेच्���ा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार गिरीश बापट, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ आदी उपस्थित होते.\nनीरा उजवा कालवा, नीरा डावा कालवा, खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठ्याची स्थिती बरी आहे त्यामुळे यापूर्वीच्या नियोजनानुसारच रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी आवर्तनांचे नियोजन करावे, असे निर्देश पवार यांनी दिले. नीरा प्रणालीतून रब्बीचे एक आणि उन्हाळी दोन तर खडकवासला प्रकल्पातून रब्बीचे एक आणि उन्हाळी एका आवर्तनासोबत काटकसरीने पाणी बचत करुन दुसरे आवर्तन सोडण्यात यावे असे या बैठकीत ठरले.\nकालवे दुरूस्तीची कामे गतीने करावीत यावर भर देऊन पवार म्हणाले की, अस्तरीकरणाची कामे केल्यामुळे कालव्यांची पाणीवहनक्षमता दुपटीने वाढल्याचे दिसून आले आहे. अस्तरीकरणाची कामे दर्जेदार झाली आहेत का हे पाहण्यासाठी आपण स्वत: येणार असून कामे खराब आढळल्यास संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्यासह अधिकाऱ्यांवरही कडक कारवाई करण्यात येईल, असेही ते म्हणाले.\nपुणे शहरासाठी राखीव पाणीसाठ्यापेक्षा अधिक पाणी महानगरपालिका घेते. ते काटकसरीने वापरुन खडकवासला प्रकल्पांतर्गत नवा मुठा उजवा कालव्यातून रब्बीसाठी एक आणि उन्हाळी दोन आवर्तने देणे शक्य आहे. त्यादृष्टीने नियोजन करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले.\nबैठकीस आमदार राहूल कुल, भीमराव तापकीर, सुनील कांबळे, अशोक पवार, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक विलास रजपूत, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता एच.व्ही. गुणाले, पुणे पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता संजय चोपडे आदी उपस्थित होते.\nमहापौर मोहोळ आणि आयुक्त विक्रम कुमार यांनी महापालिका राबवत असलेल्या 24 बाय 7 पाणीपुरवठा योजना, पाणी मीटर, पाणी सोडण्यासाठी स्वयंचलित वॉल्व, जुन्या पाईपलाईन बदलून नव्या अधिक व्यासाच्या पाईपलाईन टाकणे, सांडपाण्यावर प्रक्रिया केलेले पाणी खडकवासला डाव्या कालव्यातून सोडणे आदींबाबत माहिती देऊन पाणीगळती, पाणीचोरी रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. त्यावर या उपाययोजना गतीने पूर्ण कराव्यात आणि शहरातील पिण्याच्या आणि ग्रामीण सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न सामंजस्याने सोडवावा, अशा सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या.\nराज्यमंत्री भरणे यांनी पुणे महानगरपालिकेने महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या आदेशाप्रमाणे नियमानुसार पाणीवापर करावा. अधिकचे पाणी वापरल्यामुळे सिंचनासाठी पाणी कमी पडत असून कालव्याच्या अखेरपर्यंतच्या (टेल) भागात कमी दाबाने आणि कमी काळ पाणी राहते असे सांगितले.\nनीरा उजवा तसेच डावा कालवा :\nनीरा प्रणालीअंतर्गत प्रकल्पांमध्ये गतवर्षीपेक्षा सुमारे सव्वादोन टीएमसी अधिक पाणी असून समाधानकारक स्थिती असल्याने रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी आवर्तने सोडण्यास कोणतीही अडचण राहणार नाही असे यावेळी सांगण्यात आले.\nया बैठकीस राज्यमंत्री भरणे, आमदार समाधान अवताडे, शंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रणजीतसिंह मोहिते-पाटील, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रशांत काटे, नीरा- भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन लालासाहेब पवार, सांगोला सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दीपक साळुंखे-पाटील, पाणीवापर संस्था प्रतिनिधी सुरेश पालवे-पाटील आदी उपस्थित होते.\n← राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करा – उपमुख्यमंत्री अजित पवार\nपानिपत युद्ध हे मराठ्यांच्या शौर्याचे प्रतिक – पोपटराव पवार →\nअध्यापक विकास संस्था नवा दृष्टीकोन देणारी ठरेल – उपमुख्यमंत्री अजित पवार\nपुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण करणार – अजित पवार\nदेशाचे सांस्कृतिक केंद्र महाराष्ट्रच राहण्यासाठी आवश्यक सुविधा देणार-अजित पवार\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने भव्य रोजगार मेळावा संपन्न\nअनुप जलोटा, राहुल देशपांडे यांच्या गायनाने १५ व्या वसंतोत्सवाचा समारोप\nबाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त येरवडा गावात शिवसेना शाखा वार्ता फलकाचे उद्घाटन\nबाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेनेतर्फे पोलिसांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप\nनाना पटोलेंचे वक्तव्य दारुड्या गावगुंडासारखे – चंद्रकांत पाटील\nAFC Women’s Asia Cup – चीनचा इराणविरुद्ध दणकेबाज विजय\nपुणेकरांना किंचित दिलासा – रविवारी 6 हजार 299 नवीन कोरोना रुग्ण\nपद्मविभूषण पं बिरजू महाराज यांना नंदकिशोर कल्चरल सोसायटी द्वारे भावपूर्ण श्रद्धांजली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://tarunbharat.com/dailynews/792960", "date_download": "2022-01-23T22:06:18Z", "digest": "sha1:PEVZW25UTOGHVESOONNMVZ2VQS54IQXE", "length": 8607, "nlines": 131, "source_domain": "tarunbharat.com", "title": "सुरुवातीची तेजी गमावत सेन्सेक्सची घसरण – तरुण भारत", "raw_content": "\nसत्संगती ही पाप, ताप व दैन्य दूर करते\nसुरुवातीची तेजी गमावत सेन्सेक्सची घसरण\nसुरुवातीची तेजी गमावत सेन्सेक्सची घसरण\nसेन्सेक्स 262 अंकानी घसरला : निफ्टीतही घसरण\nभारतीय शेअर बाजाराने चालू आठवडय़ातील दुसऱया दिवशी मंगळवारी सुरुवातीला प्राप्त केलेली तेजी गमावत सेन्सेक्सचा व्यवहार बंद झाला आहे. दिवसभरातील व्यवहारानंतर सेन्सेक्स दिवसअखेर 261.84 अंकानी घसरून निर्देशांक 31,453.51 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी 87.90 अंकानी घसरत निर्देशांक 9,205.60 वर बंद झाला आहे.\nदिवसभरातील व्यवहार समाप्त होताना बाजारातील आर्थिक कंपन्यांच्या समभागांची अचानकपणे विक्री झाल्यामुळे शेअर बाजारात दबावाचे वातावरण निर्माण झाले. याच कारणामुळे बीएसई सेन्सेक्स दिवसभरातील उच्चांकी अशा 810 अंकानी पातळीखाली येत घसरणीसह सेन्सेक्स बंद झाला आहे.\nबीएसईमधील प्रमुख कंपन्यांमधील समभाग चार टक्क्मयांपेक्षा अधिक घसरले आहेत. यात स्टेट बँकेचे समभागात मोठी घसरण राहिली आहे. सोबत बजाज फायनान्स, एशियन पेन्ट्स, ऍक्सिस बँक, कोटक बँक आणि आयसीआयसीआय बँक यांच्या समभागांची पडझड झाली आहे. मात्र महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, पॉवर ग्रिड कॉर्प, ओएनजीसी आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग वधारले आहेत.\nजागतिक पातळीवरील होणाऱया घडामोडी आणि त्यामध्ये कोरोनाच्या संकटामुळे निर्माण झालेली आपत्तीजनक स्थिती यामुळे गुंतवणूकदार शेअर बाजारात गुंतवणूक दबावामध्ये करत असल्याचे चित्र पहावयास मिळत असल्याचे तज्ञांकडून सांगितले जात आहे. याचाच परिणाम म्हणून सोमवारी आठवडय़ातील पहिल्या सत्रात लॉकडाऊनच्या कालावधीमधील सर्वात मोठी 8 वी घसरण झाली होती.\nयाचाच प्रभाव म्हणून पुन्हा मंगळवारी सेन्सेक्स व निफ्टीची घसरण झाली आहे. आशियाई बाजारात हाँगकाँगचा शेअर बाजार वधारत बंद झाला तर चीन शांघाय, टोकीयो\nआणि सोलच्या बाजाराची कामगिरी समाधानकारक झाल्याचे पहावयास मिळाले आहे.\nएमआय 10 स्मार्टफोन 8 ‘मे’ला बाजारात\nवाहने -भाजी विक्रेते रस्त्यावर\nरेल्वे मालवाहतुकीत 10 टक्के वाढ\nलेदर उद्योगाला बाहेर काढा\nबजाज कन्झुमरचा नफा 135 टक्के वाढला\nअसुसचा नवा लॅपटॉप बाजारात सादर\nसलग सहाव्या तिमाहीत बँक क्रेडिट वृद्धीत घसरण\n‘वर्क फ्रॉम ऍनीवेअर’ टाटा स्टीलची योजना\nमॉन्सेराते यांच्या विजयाचा श्रेय भाजप लाटत आहे – वाल्मिकी नाईक\n50 किलोंचे कपडे घालून महिला झाली ‘सैतान’\nवनखात्यामार्फत लवकरच व्याघ्रगणनेला प्रारंभ\nगवंडीकाम करणारी युवती ब्रँड ऍम्बेसिडर\nदैनंदिन रुग्णसंख्येत किंचित घट\nटाटा स्टील स्पर्धेत विदित गुजराथी संयुक्त आघाडीवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/mumbai/raju-shetty-didnt-get-mlc-post-from-maha-vikas-aghadi-thats-why-he-is-speking-against-lockdown-431172.html", "date_download": "2022-01-23T20:47:28Z", "digest": "sha1:ATCJC6GGZMXVJ7GQNX5LS3L7VDPWO62G", "length": 17518, "nlines": 249, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\n‘राजू शेट्टींना आमदारकी मिळाली नाही म्हणून आता ते लॉकडाऊनविरुद्ध बोलतायत’\nउद्धव ठाकरे लॉकडाऊनचा निर्णय आनंदाने घेत नाहीत, हे मान्य आहे. पण मग जनता तरी त्यांच्या राजवटीत कुठे आनंदात राहत आहे. | atul bhatkhlkar\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nराजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना\nमुंबई: राजू शेट्टी यांनी लॉकडाऊनविरोधात (Lockdown) घेतलेली भूमिका ही पश्चातबुद्धी आहे. महाविकासआघाडीने त्यांना राज्यपाल कोट्यातून उमेदवारी दिली नाही म्हणून त्यांना आता हे ज्ञान आले आहे, अशी खोचक टिप्पणी भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी केली. (BJP leader Atul Bhatkhalkar slams Raju Shetty over Lockdown comment)\nते रविवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी राज्य सरकारच्या लॉकडाऊनच्या संभाव्य निर्णयाला पुन्हा एकदा विरोध दर्शविला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॉकडाऊनचा निर्णय आनंदाने घेत नाहीत, हे मान्य आहे. पण मग जनता तरी त्यांच्या राजवटीत कुठे आनंदात राहत आहे. लॉकडाऊन करायचा असेल तर पॅकेज जाहीर करून लोकांच्या खात्यात पैसे टाका. राज्य सरकारकडे मनरेगा आणि जनधन योजनेचा पूर्ण डेटा उपलब्ध आहे. त्याचा उपयोग करुन लोकांच्या खात्यावर 5 हजार रुपये जमा केले जाऊ शकतात, असे अतुल भातखळकर यांनी म्हटले.\n‘मोदी सरकारने गरिबांना पॅकेज दिले, राऊतांची स्मरणशक्ती तोकडी’\nदेशव्यापी लॉकडाऊनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरिबांसाठी आर्थिक पॅकेज जाहीर केले होते. मात्र, संजय राऊत यांची स्मरणशक्ती तोकडी आहे. केंद्र सरकारने राज्यांना कर्ज काढण्याची मुभा दिली आहे. मात्र, हा पर्याय न स्वीकारणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. भाजपच्या नेत्यांचं नको पण सरकारने किमान पृथ्वीराज चव्हाण यांचे म्हणणे ऐकावे. त्यांनीही लॉकडाऊन झाल्यास आर्थिक पॅकेज देण्याचा प्रस्ताव मांडल्याचे अतुल भातखळकर यांनी सांगितले.\nराजू शेट्टी काय म्हणाले होते\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी लॉकडाऊनला विरोध केला आहे. लॉकडाऊन करायचा असेल तर आधी शेतकऱ्यांच्या मालाला भाव द्यावा, ज्यांचे रोजगार बुडणार आहेत त्यांना भरपाई द्यावी. तरच लॉकडाऊन करावा. हे जमत नसेल तर आम्हाला आमच्या नशीबावर सोडून द्या. आमचं आम्ही पाहून घेऊ, असं राजू शेट्टी यांनी म्हटले होते.\nलॉकडाऊन की कठोर निर्बंध, मंत्रिमंडळाची आज तातडीची बैठक; संध्याकाळपर्यंत नवी गाईडलाईन जारी होणार\nMumbai Corona: गर्दी अशीच राहिली तर मुंबईबाबत आजच्या आजच कठोर निर्णय; अस्लम शेख यांचं मोठं विधान\nमुंबईत कोरोना रुग्णांसाठी 4000 बेड शिल्लक, आवडत्या रुग्णालयाची वाट न पाहण्याचं आवाहन\nउद्धव ठाकरे म्हणाले ‘युतीत 25 वर्षे सडली’; मग 2 वर्षात काय कमावलं\n‘राज्यात मुघल पुन्हा कबरीतून अवतारले, ज्वलंत हिंदुत्ववादी मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये वीर टिपूची उद्याने’\nUddhav Thackeray Speech : 25 वर्ष युतीत सडली मग 2 वर्षात शिवसेना वाढली का, प्रवीण दरेकर यांचा सवाल\nUddhav Thackreay | सीमोल्लंघन केलं असतं तर आज देशात सेनेचा पंतप्रधान असता\nशिवसेनेची 25 वर्ष युतीत सडली, उद्धव ठाकरेंचा भाजपावर जोरदार हल्लाबोल\n‘आम्ही भाजपला सोडलं, हिंदुत्वापासून दूर गेलो नाहीत’, भाजपच्या टीकेला उद्धव ठाकरेंचं जोरदार प्रत्युत्तर\nसैफ अली खानच्या मुलासोबत ही कुणाची मुलगी\nरोहित-जुईलीचा साखरपुडा संपन्न, फोटो सोशल मीडियावर व्हायरल \nपाळणा हलला, देसी गर्ल आई झाली\nया अभिनेत्रींचंं झालं होतं ‘कास्टिंग काऊच’\nठसकेबाज उर्फी जावेदचा हटके अंदाज..\nVideo : नाना पटोलेंची मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच बावनकुळेंनी पुतळा जाळला, तर दरेकरांचं जोरदार प्रत्युत्तर\nNana Patole : भिवंडीला पुन्हा काँग्रेसचा गड बनवा आणि स्वबळावर काँग्रेसचा झेंडा फडकवा : नाना पटोले\nउद्धव ठाकरे म्हणाले ‘युतीत 25 वर्षे सडली’; मग 2 वर्षात काय कमावलं\nKalyan : रिंग रोड रस्ता बाधितांचे बीएसयुपी प्रकल्पात पुनर्वसन करणार, खासदार श्रीकांत शिंदे यांची माहिती\nSpecial Report | नागपुरात एमपीएससीचा पेपर फुटला, अभाविपचा दावा; आयोग म्हणते असं काही घडलंच नाही, नेमकं काय\nपाकमधील धुळीच्या वादळाने मुंबईकरांची हुडहुडी, गार वाऱ्यांनी मुंबई गारठली, येत्या 48 तासांत अवकाळीची शक्यता\nSpecial Report : पुतळ्यावरून पुन्हा एकदा ‘एमआयएम’-शिवसेनेत जुंपली; जलील अन् खैरेंमध्ये खडाजंगी\nThane : शाळा, महाविद्यालय, रेल्वे स्थानक बाँबने उडविण्याची धमकी; ठाणे पोलीस शाळेला आला ईमेल\nडिसले गुरुजींच्या पीएचडीचा मार्ग मोकळा; अध्यायन रजेच्या अर्जला अखेर मंजुरी\nबिटींग द रिट्रीट मध्ये 70 वर्षांपासून वाजणाऱ्या ‘त्या’ गाण्याची गोष्ट जे यंदा वाजविले जाणार नाही..\nउद्धव ठाकरे म्हणाले ‘युतीत 25 वर्षे सडली’; मग 2 वर्षात काय कमावलं\nपाकमधील धुळीच्या वादळाने मुंबईकरांची हुडहुडी, गार वाऱ्यांनी मुंबई गारठली, येत्या 48 तासांत अवकाळीची शक्यता\nIND vs SA, 3rd ODI, LIVE Cricket Score: द. आफ्रिकेची भारतावर 4 धावांनी मात, सलग तिसऱ्या सामन्यात भारताचा दारुण पराभव\nVideo : नाना पटोलेंची मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच बावनकुळेंनी पुतळा जाळला, तर दरेकरांचं जोरदार प्रत्युत्तर\n‘राज्यात मुघल पुन्हा कबरीतून अवतारले, ज्वलंत हिंदुत्ववादी मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये वीर टिपूची उद्याने’\nबिटींग द रिट्रीट मध्ये 70 वर्षांपासून वाजणाऱ्या ‘त्या’ गाण्याची गोष्ट जे यंदा वाजविले जाणार नाही..\nJanhvi kapoor | Yellow बिकनीत जान्हवी दिसतेय खास, काय आहे यल्लो बिकनीचा राज\nCorona, Omicron Cases Maharashtra LIVE : संसद भवनातील 875 कर्मचारी पॉझिटीव्ह; उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनाही कोरोनाची लागण\nMaharashtra News Live Update : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांशी संवाद\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tv9marathi.com/technology/honor-9x-new-smartphone-launch-in-india-166443.html", "date_download": "2022-01-23T20:46:46Z", "digest": "sha1:TENGWALP6GA3AAWVNTTQHWGBP7UEI3SK", "length": 15534, "nlines": 245, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपॉप-अप सेल्फी कॅमेराचा सर्वात स्वस्त Honor 9X फोन भारतात लाँच, पाहा किंमत\nचीनची स्मार्टफोन कंपनी ऑनरने भारतात आपला X-सीरीजचा नवा स्मार्टफोन Honor 9X लाँच (Honor 9x launch india) केला आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : चीनची स्मार्टफोन कंपनी ऑनरने भारतात आपला X-सीरीजचा नवा स्मार्टफोन Honor 9X लाँच (Honor 9x launch india) केला आहे. या स्मार्टफोनचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये 48 मेगापिक्सल सेंसरसह ट्रिपल कॅमेरा दिला आहे. त्यासोबतच पॉप-अप सेल्फी कॅमेराही दिला आहे. हा सर्वात स्वस्त पॉप-अप सेल्फी (Honor 9x launch india) कॅमेरा आहे. भारतात या स्मार्टफोनची किंमत 13 हजार 999 रुपये आहे.\nHonor 9X ची किंमत आणि ऑफर\nहा स्मार्टफोन दोन व्हेरिअंट 4GB रॅम + 128GB स्टोअरेज आणि 6GB रॅम + 128GB स्टोअरेज व्हेरिअंटमध्ये येतो. 4 जीबी रॅम + 128 जीबी स्टोअरेजच्या व्हेरिअंटची किंमत 13 हजार 999 रुपये आणि 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोअरेज व्हेरिअंटची किंमत 16 हजार 999 रुपये ठेवली आहे. 19 जानेवारी पासून हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर उपलब्ध होणार आहे. आयसीआयसीआय आणि कोटक महिंद्रा बँकच्या कार्ड धारकांना 10 टक्के सूट मिळणार आहे. सेलच्या पहिल्या दिवशी 4 जीबी व्हेरिअंटवर एक हजार रुपयांची सूट दिली जाणार आहे.\nHonor 9X चे स्पेसिफिकेशन\nयामध्ये 6.59 इंचाचा फुल व्ह्यू डिस्प्ले दिला आहे. कंपनीने फोनच्या डिझाईनवर काम केलेलं आहे. यामध्ये 3D कर्व बॅक पॅनल, 3.5mm हेडफोन जॅक आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट दिला आहे. स्मार्टफोन दोन रंगात सफायर ब्लू आणि मिडनाइट ब्लॅकमध्ये येतो. फोनमध्ये ऑक्टा-कोर HiSilicon Kirin 710F प्रोसेसरही मिळतो.\nऑनरचा हा पहिला X-सीरीज स्मार्टफोन आहे ज्यामध्ये 48 MP ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्यामध्ये 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेंसर, 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आणि 8 मेगापिक्सलचा वाइड-अँगल सेंसर मिळतो. फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा पॉप-अप सेल्फी कॅमेरा दिला आहे. मोबाईलमध्ये 4,000mAh बॅटरी क्षमता दिली आहे.\nPune | मोबाईल चोरीची तक्रार करा; पण चोराचा शोध घेणार कोण\nHonor च्या फोल्डेबल स्मार्टफोनची आजपासून विक्री सुरु, जाणून घ्या Magic V ची किंमत आणि फीचर्स\nमीशू, एमएक्स प्लेअर, ते फ्री फायरपर्यंत; जाणून घ्या भारतातील सर्वात प्रसिद्ध अॅप्स\nचोरट्यानं ‘असा’ हिसकावला प्रवाशाचा मोबाइल ‘हा’ Viral Video पाहून तुम्हीही व्हा सावध\nट्रेंडिंग 1 week ago\nOnePlus 9RT India Launch: वनप्लस आज लॉन्च करणार दोन नवे मोबाईल; दमदार फोनचे फिचर्स, किंमत काय \nआयफोनसह या फोनमधून व्हाट्सअॅप होणार बंद\n20 हजारांपेक्षा कमी किमतीत टॅब\nमोबाइलची बॅटरी दीर्घकाळ टिकण्यासाठी ‘हे’ करा\nबॅंक फ्रॉडपासून कसे वाचाल \nVideo : नाना पटोलेंची मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच बावनकुळेंनी पुतळा जाळला, तर दरेकरांचं जोरदार प्रत्युत्तर\nNana Patole : भिवंडीला पुन्हा काँग्रेसचा गड बनवा आणि स्वबळावर काँग्रेसचा झेंडा फडकवा : नाना पटोले\nउद्धव ठाकरे म्हणाल�� ‘युतीत 25 वर्षे सडली’; मग 2 वर्षात काय कमावलं\nKalyan : रिंग रोड रस्ता बाधितांचे बीएसयुपी प्रकल्पात पुनर्वसन करणार, खासदार श्रीकांत शिंदे यांची माहिती\nSpecial Report | नागपुरात एमपीएससीचा पेपर फुटला, अभाविपचा दावा; आयोग म्हणते असं काही घडलंच नाही, नेमकं काय\nपाकमधील धुळीच्या वादळाने मुंबईकरांची हुडहुडी, गार वाऱ्यांनी मुंबई गारठली, येत्या 48 तासांत अवकाळीची शक्यता\nSpecial Report : पुतळ्यावरून पुन्हा एकदा ‘एमआयएम’-शिवसेनेत जुंपली; जलील अन् खैरेंमध्ये खडाजंगी\nThane : शाळा, महाविद्यालय, रेल्वे स्थानक बाँबने उडविण्याची धमकी; ठाणे पोलीस शाळेला आला ईमेल\nडिसले गुरुजींच्या पीएचडीचा मार्ग मोकळा; अध्यायन रजेच्या अर्जला अखेर मंजुरी\nबिटींग द रिट्रीट मध्ये 70 वर्षांपासून वाजणाऱ्या ‘त्या’ गाण्याची गोष्ट जे यंदा वाजविले जाणार नाही..\nउद्धव ठाकरे म्हणाले ‘युतीत 25 वर्षे सडली’; मग 2 वर्षात काय कमावलं\nपाकमधील धुळीच्या वादळाने मुंबईकरांची हुडहुडी, गार वाऱ्यांनी मुंबई गारठली, येत्या 48 तासांत अवकाळीची शक्यता\nIND vs SA, 3rd ODI, LIVE Cricket Score: द. आफ्रिकेची भारतावर 4 धावांनी मात, सलग तिसऱ्या सामन्यात भारताचा दारुण पराभव\nVideo : नाना पटोलेंची मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच बावनकुळेंनी पुतळा जाळला, तर दरेकरांचं जोरदार प्रत्युत्तर\n‘राज्यात मुघल पुन्हा कबरीतून अवतारले, ज्वलंत हिंदुत्ववादी मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये वीर टिपूची उद्याने’\nबिटींग द रिट्रीट मध्ये 70 वर्षांपासून वाजणाऱ्या ‘त्या’ गाण्याची गोष्ट जे यंदा वाजविले जाणार नाही..\nJanhvi kapoor | Yellow बिकनीत जान्हवी दिसतेय खास, काय आहे यल्लो बिकनीचा राज\nCorona, Omicron Cases Maharashtra LIVE : संसद भवनातील 875 कर्मचारी पॉझिटीव्ह; उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनाही कोरोनाची लागण\nMaharashtra News Live Update : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांशी संवाद\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://barshilive.com/after-2-weeks-of-marriage-the-wife-left-the-man-when-the-truth-came-out-something-happened/", "date_download": "2022-01-23T21:19:29Z", "digest": "sha1:AJZ3YBFYYSM6LT6IIW2YXXZ7V73TQJHR", "length": 11165, "nlines": 99, "source_domain": "barshilive.com", "title": "लग्नाच्या 2 आठवड्यानंतर पत्नी निघाली पुरुष, जेव्हा सत्य आले समोर झाले असे काही...", "raw_content": "\nHome बोधकथा लग्नाच्या 2 आठवड्यानंतर पत्नी निघाली पुरुष, जेव्हा सत्य आले समोर झाले असे...\nलग्नाच्य�� 2 आठवड्यानंतर पत्नी निघाली पुरुष, जेव्हा सत्य आले समोर झाले असे काही…\nमुलगा असो वा मुलगी, लग्न प्रत्येकासाठी एक विशेष क्षण आहे, प्रत्येकजण या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहे. इमाम शेख मंटुबा यांनी आफ्रिकन देश युगांडामधील मशिदीत लग्न आणि एक सुंदर पत्नी मिळण्याचे स्वप्न देखील पाहिले. शेख मंटुबा हे स्वप्नसुद्धा लवकरच पूर्ण झाले, त्याने आपल्या मैत्रिणीशी लग्न केले आणि तिला घरी आणले.\nसर्व काही ठीक आहे पण जेव्हा एक दिवस जेव्हा त्याला कळले की ज्याच्याशी त्याने लग्न केले आहे तो एक स्त्री नाही तर एक माणूस आहे, होय, इमाम शेख मंतूबा लग्नाला दोन आठवड्यांपर्यंत ठाऊक नव्हते. ज्याच्याशी त्याने मुलगी म्हणून लग्न केले होते ते खरंच एक माणूस आहे.\nआमच्या फेसबुक पेज ला लाईक करा\nवास्तविक, एका महिन्यापूर्वी ही कथा सुरू होते जेव्हा शेख मंटुबाने नबुकिरा नावाच्या स्त्रीला भेट दिली. शेख मंटुबा पाहून नबुकिरा त्यांच्या प्रेमात पडली आणि त्याला प्रपोज केले. नबुकिरा यांनीही इमामच्या प्रेमाची कबुली दिली आणि दोघांनी लग्न केले. लग्नानंतर हनीमूनची वेळ आली तेव्हा त्या रात्री नबुकिराने एक विचित्र निमित्त बनवले.\nनबुकिरा यांनी इमामला सांगितले की, जोपर्यंत ती तिच्या पालकांना एकदा भेटू शकत नाही तोपर्यंत त्यांचे शारीरिक संबंध बनू शकत नाहीत. शेख मंटुबा यांनी पत्नीची आज्ञा पाळली आणि वाट पाहात दोन आठवडे गेले. शेख मंटुबा यांनी आशा व्यक्त केली की तो लवकरच पत्नीच्या पालकांना भेटेल. पण दरम्यानच्या काळात शेजा्याने असे काही केले जे इमामच्या पत्नीचे रहस्य उलगडले.\nशेखच्या पत्नीने घरात टीव्ही आणि रोख रक्कम चोरुन नेल्याची तक्रार पोलिसात तक्रार केली आणि शेखची पत्नी एक माणूस असल्याचेही सांगितले.या तक्रारीवर कारवाई करत पोलिसांनी इमामची पत्नी नबुकिरा याला अटक केली आणि शोधले पोलिसांच्या शोधात नबुकिरा उघडकीस आली आणि तिचे रहस्य सर्वांसमोर उघड झाले. वास्तविक तो एखाद्या स्त्रीसारखा दिसण्यासाठी मेक-अप आणि कपड्यांचा वापर करीत असे.\nखुशखबर : राज्यातील ई-पासची अट रद्द,एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करता येणार\nपोलिसांनी इमाम शेख मंटुबा यांना ही माहिती दिली तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली.पोलिसांच्या म्हणण्यानुसार, इमाम शेख मंटुबाची पत्नी पहिल्या पालकांना भेटण्याच्या बहाण्याने त्यांच्यापासून लांबच राहिली. दुसरीकडे पोलिसांनी वधू-वरांना अटक करून चौकशी केली असता त्याने अनेक धक्कादायक खुलासे केले. पोलिसांनी सांगितले की, इमामची पत्नी केवळ पुरुषच नाही तर ती मुस्लिमही नाही. चौकशी दरम्यान त्याने सांगितले की त्याचा धर्म ख्रिश्चन आहे आणि त्याचे खरे नाव रिचर्ड आहे. तो चोरीच्या उद्देशाने आपली पत्नी म्हणून इमामच्या घरी आला\nधरण 107 टक्के भरले: उजनीतून भीमेत वीज निर्मितीसाठी 1600 क्युसेकने पाणी सोडले\nPrevious articleधरण 107 टक्के भरले: उजनीतून भीमेत वीज निर्मितीसाठी 1600 क्युसेकने पाणी सोडले\nNext articleअंधश्रद्धेचा कहर: बार्शीत अवतरली चक्क कोरोना देवी; बार्शी पोलिसात तिघांवर गुन्हा दाखल\nसोलापुरात शेततळ्यात बुडून आईसह दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू\nकरमाळ्याचा पोलिस लाच स्वीकारताना ‘एसीबी’च्या जाळ्यात\nवृद्ध शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या ;मोहोळ तालुक्यातील घटना\nवैरागच्या विकासासाठी भूमकर यांच्या पाठीशी ताकद उभी करणार-रोहित पवार\nवृक्ष संवर्धन समिती च्या वतीने गच्चीवरील बाग तसेच परसबाग स्पर्धेच आयोजन\nनिमित्त बार्शीतील कथित शेअर घोटाळ्याचे : रोडपती…. करोडपती…. वाचा सविस्तर-\n अलीपुर रोड परिसरातून महिलेचे गंठण भरदिवसा लंपास; २ जणां विरुद्ध...\nसोलापुरात शेततळ्यात बुडून आईसह दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू\nवैराग मध्ये एक पतिपत्नी विजयी तर एक पतिपत्नी पराभूत\nचिंताजनक: बार्शीत तीन दिवसात २७१ नवे कोरोना रुग्ण सापडले\nराष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष काका साठेंनी झेडपीच्या आवारात लगावली एकाच्या ‘कानाखाली’ |...\nवैराग नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या निरंजन भूमकरांची एकहाती झेंडा-भाजप चार तर शिवसेना...\nबार्शी शेअर मार्केट घोटाळा: विशाल फटे याला 10 दिवसांची पोलीस कोठडी;...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-BNE-bollywood-celebs-enjoyed-anushka-ranjan-wedding-5530105-PHO.html", "date_download": "2022-01-23T21:29:55Z", "digest": "sha1:6AT3CEEGC76QB4POBRLZS62CD3PH5FQB", "length": 3855, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Bollywood Celebs Enjoyed Anushka Ranjan Wedding | In Pics : अभिनेत्रीच्या लग्नात बिग बींनी केला भांगडा, सेलिब्रिटींनी एन्जॉय केले लग्न - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nIn Pics : अभिनेत्रीच्या लग्नात बिग बींनी केला भांगडा, सेलिब्रिटींनी एन्जॉय केले लग्न\nइंडियन टेलिव्हिजन अॅकेडमीचे संस्थापक शशी रंजन यांची कन्या आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का रंजन अलीकडेच विवाहबंधनात अडकली. या लग्नाला बॉलिवूडच्या अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. या शाही विवाहसोहळ्याला अमिताभ बच्चन, गायत्री ओबरॉय, श्रीदेवी, बोनी कपूर, जान्हवी कपूर, अभिषेक बच्चन, जया बच्चन, श्वेता बच्चन नंदा, सोनाली बेंद्रे यांच्यासह अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. संगीत सेरेमनीत अभिनेता अभिषेक बच्चनने वधू अनुष्कासोबत ताल धरला होता. तर बिग बी भांगडा करताना लग्नात दिसले.\nकोण आहे अनुष्का रंजन...\nअनुष्का टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेत्री आहे. तिने करिअरची सुरुवात मॉडेलिंग क्षेत्रातूनकेली होती. अनेक मोठ्या ब्रॅण्ड्साठी तिने मॉडेलिंग केले आहे. शॉर्ट फिल्म, फिचर फिल्म आणि टेलिव्हिजन कमर्शिअल्समध्ये ती झळकत असते. वेडिंग पुलाव या सिनेमातून ती लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणारेय.\nपुढील स्लाईड्समध्ये बघा, अनुष्का रंजन हिच्या संगीत आणि लग्नाचे खास फोटोज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-illegal-hoardings-issue-aurangabad-4298256-NOR.html", "date_download": "2022-01-23T22:35:06Z", "digest": "sha1:4SKVCOSSPT3HES3BB7A4ANXF2VWX545V", "length": 5226, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "illegal hoardings issue aurangabad | अनधिकृत होर्डिंग्जला 5 हजारांचा दंड - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअनधिकृत होर्डिंग्जला 5 हजारांचा दंड\nऔरंगाबाद - अनधिकृत होर्डिंग्ज लावणार्यांना पाच हजार रुपये दंड आकारण्याचा प्रस्ताव शुक्रवारी (21 जून) मनपाच्या सर्वसाधारण सभेत सादर केला जाणार आहे. मनपाच्या वतीने त्यासंबंधीचे निवेदन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात गुरुवारी (20 जून) करण्यात आले. तत्काळ तक्रार नोंदवण्यासाठी टोल फ्री क्रमांकही सुरू करण्यात आल्याचे प्रस्तावात म्हटले आहे.\nअनाधिकृत होर्डिंग्जसंबंधी खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. जागृती बहुउद्देशीय महिला मंडळाच्या सचिव भारती भांडेकर यांनी याचिकेत हस्तक्षेप अर्ज दाखल केला होता. यापूर्वीच्या सुनावणीत खंडपीठाने महापालिकेस अनधिकृत होर्डिंग्जवर केलेल्या कारवाईसंदर्भात कृती अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्याप्रमाणे अँड. अतुल कराड यांनी गुरुवारी (20 जून) कृती अहवाल सादर केला. मनपा प्रशासनाने 90 टक्के अन��िकृत होर्डिंग्ज काढले आहेत. विविध भागांतील प्रासंगिक आणि तात्पुरत्या शुभेच्छा फलकांवर कारवाईसंदर्भात प्रत्येक पोलिस स्टेशन आणि प्रभागनिहाय इमारत निरीक्षक नियुक्त करण्यात आले असून 65 फलक काढण्यात आले आहेत. अनधिकृत होर्डिंग्जप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात सात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अनधिकृत फलकांबाबत नागरिकांना तक्रार नोंदवण्यासाठी 1800-233-6233 अशी टोल फ्री हेल्पलाइन उपलब्ध करून देण्यात आली आहे. अनधिकृत होर्डिंग लावणार्यांना पाच हजार रुपये दंड आकारण्यात येणार असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. सामाजिक संघटनांनी अनधिकृत होर्डिंग्ज लावू नये यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे, असे अँड. कराड यांनी सांगितले. मनपातर्फे अँड. कराड यांच्यासह अँड. गिरीश कुलकर्णी मार्डीकर यांनी काम पाहिले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VIDA-AMR-wolves-attack-injured-child-deaths-5179467-NOR.html", "date_download": "2022-01-23T21:08:53Z", "digest": "sha1:B3XQ56WEQZYXH42ZD5ZD5GF6QPTMG6O4", "length": 7064, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Wolves attack injured child deaths | लांडग्याच्या हल्ल्यातील जखमी मुलाचा अखेर मृत्यू - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nलांडग्याच्या हल्ल्यातील जखमी मुलाचा अखेर मृत्यू\nनगर - नगरतालुक्यातील सारोळा कासार, अकोळनेर परिसरात नोव्हेंबरला पिसाळलेल्या लांडग्याने धुमाकूळ घालत सातजणांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात जखमी झालेल्या पाच वर्षांच्या तन्वीर शेख या मुलाचा गुरुवारी दुर्दैवी मृत्यू झाला. वनविभागाकडून त्याच्या कुटुंबीयांना तत्काळ एक लाखाचा धनादेश देण्यात येणार आहे. उर्वरित सात लाख नंतर देण्यात येतील.\nपिसाळलेल्या लांडग्याने नोव्हेंबरला सकाळी अकोळनेर परिसरात दिसेल त्या व्यक्तीवर प्राण्यावर हल्ला केला. प्रथम रावसाहेब सोनवणे या हल्ल्यात गंभर जखमी झाले. नंतर लांडग्याने आपला मोर्चा सारोळा कासारकडे वळवला. पाळीव जनावरे कुत्र्यांनाही या लांडग्याने चावे घेतले. या हल्ल्यात तन्वीर शेख, इंदूबाई घोडके, नामदेव धामणे, बानू शेख, तान्हुबाई खलाटे, भामाबाई कडूस हे गंभीर जखमी झाले. नंतर नागरिकांनी लांडग्याला यमसदनी धाडले. जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. तन्वीरच्या डोक्याला गंभीर जखमा असल्याने त्याला पुणे येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे त्याची प्रकृती सुधारली. गुरुवारी (२६ नोव्हेंबर) अचानक तन्वीरची प्रकृती खालावल्याने कुटुंबीयांनी त्याला पुन्हा जिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असतानाच तनवीरचा दुर्दैवी मृत्यू झाला.\nया घटनेची माहिती मिळताच सरपंच रवींद्र कडूस, उपवनसंरक्षक गुलाब वळसे, सहायक वनसंरक्षक संजय कडू, वनक्षेत्रपाल रमेश देवखिळे, वनपरिमंडळ अधिकारी राजेंद्र कांबळे, उत्तम पोतकुले यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन शेख कुटुंबीय गावकऱ्यांची भेट घेतली. ज्या जनावरांना लांडग्याने चावा घेतला होता, त्यांची प्रकृतीही खालावली असून काही जनावरे दगावल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.\n^पिसाळलेल्या लांडग्याने पाळीव जनावरे, तसेच सहा ते सात जणांना चावा घेतला होता. त्यापैकी तन्वीरचा दुर्दैवी मृत्यू झाला. एका गायीचाही मृत्यू झाला. शेख कुटुंबियांची आिर्थक परिस्थिती हलाखीची आहे. इतर जखमी व्यक्तींच्या चावा घेतलेल्या ठिकाणी सूज आहे. त्यामुळे त्यांनाही पुढील उपचारांसाठी रुग्णालयात आणण्यात येणार आहे.'' रवींद्र कडूस, सरपंच.\n^पिसाळलेल्या लांडग्याच्या हल्ल्यात जखमी मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून संबंधित कुटुंबाला लाखांची मदत वनविभागाकडून देण्यात येणार आहे. पैकी लाखाचा धनादेश तत्काळ देण्यात येणार असून उर्वरित लाख रूपयांची एफडी करण्यात येणार आहेत. या घटनेतील इतर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात आणण्यात येणार आहे. '' गुलाब वळसे, उपवनसंरक्षक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-pm-manmohan-singh-comment-on-congress-pm-candidate-rahul-gandhi-4368923-NOR.html", "date_download": "2022-01-23T21:36:40Z", "digest": "sha1:GZBGN7BBNKWYRKKWFJ6HBRIR5WACA2BI", "length": 4859, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "PM Manmohan Singh Comment on congress Pm Candidate Rahul gandhi | राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काम करण्यास आवडेल : डॉ. मनमोहनसिंग - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nराहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काम करण्यास आवडेल : डॉ. मनमोहनसिंग\nपंतप्रधानांच्या विशेष विमानातून- आगामी निवडणुकीनंतर आपण पंतप्रधान होणार नाही, असे स्पष्ट संकेत पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी शनिवारी दिले. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी या पदासाठी आदर्श पसंत असल्याचेही ते म्हणाले. राहुलच्या नेतृत��वाखाली काम करणे आवडेल, असेही डॉ. सिंग यांनी नमूद केले.\nजी-20 परिषदेच्या समारोपानंतर रशियाहून परतताना पंतप्रधान पत्रकारांशी बोलत होते. या वेळी पत्रकारांनी राहुल गांधींच्या मुद्दय़ावरून त्यांना छेडले तेव्हा ते म्हणाले, ‘मी वारंवार सांगितले आहे की 2014 च्या निवडणुकीनंतर राहुल हेच पीएमपदासाठी सर्वांच्या पसंतीचे नाव असेल.’ यापूर्वीही पंतप्रधानांनी राहुल यांच्या नावाला पाठिंबा दर्शवला आहे. मात्र, थेट भाष्य त्यांनी प्रथमच केले. तिसर्या इनिंगसाठी तयार आहोत की नाहीत, हे मात्र त्यांनी सांगितले नाही.\nटीएमसी आघाडीवर बोलताना डॉ. सिंग म्हणाले, ‘राजकारणात कोणीही कायम मित्र-शत्रू नाही. ममता एकेकाळी काँग्रेसच्या विश्वासू होत्या.’ कोळसा घोटाळ्याबाबत ते म्हणाले, मी सर्वच प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. मला काहीही लपवायचे नाही. अमेरिकेच्या दौर्यापूर्वी योग्य निर्णय घेतले तर गुंतवणूक वाढू शकेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.\nमोदी विरुद्ध राहुल’ नको\nआगामी निवडणूक मोदी विरुद्ध राहुल अशी होऊ नये असा काँग्रेसचा प्रयत्न आहे. म्हणूनच पंतप्रधानपदाचा उमेदवार काँग्रेसनेही जाहीर केलेला नाही. उलट भाजपमध्ये मोदी गट याच प्रयत्नात आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-UTLT-woman-beats-eve-teaser-and-stabs-publicly-after-molestation-5824776-PHO.html", "date_download": "2022-01-23T22:41:57Z", "digest": "sha1:7OPWDEHKY6DAJB5G4MI36YPDOUNF4B4Y", "length": 5410, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Woman Beats Eve Teaser And Stabs Publicly After Molestation | टवाळखोराला धडा शिकवण्यासाठी पर्समध्ये आणला चाकू, हात पकडताच घुसवला पोटात - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nटवाळखोराला धडा शिकवण्यासाठी पर्समध्ये आणला चाकू, हात पकडताच घुसवला पोटात\nशिवपूरी (मध्य प्रदेश)- शहराच्या फिजिकल पोलिस ठाण्याच्या क्षेत्रातील मोहिनी सागर कॉलनीतील अंगणवाडी कर्मचारी महिलेने सोमवारू दुपारी एका टवाळखोराची चप्पलांनी धुलाई केली. पोलिसांनी सांगितले की, सदर तरूण गेल्या महिनाभरापासून महिलेला त्रास देत होता. सोमवारी देखील तरूणाने महिलेची छेड काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा महिलेने भररस्त्यात त्याला चप्पलने माहरणान करत त्याची धुालाई केली. फिजिकल पोलिस ठाण्याचे प्रभारी विकासा यादव यांनी सांगितले की, महिलेने पर्समध्ये ठेवलेला भाजी कापण्याचा चाकू काढला आणि त्याच्या पोटात भोकसला. या घटनेत तरूणाला गंभीर जखम तर नाही झाली, परंतु, रस्त्यावर सुरू असलेली झटापट पाहून लोकांची मोठी गर्दी जमली होती. लोकांनी आरोपी तरूणाला पकडले आणि त्यानंतर महिलेने त्याची चप्पलाने मारत धुलाई केली.\nमी अन्यायाचा बदला घेतला, इतर महिलांनी देखील विरोध करायला हवा...\nशहरातील शांतिनगरमध्ये दुबे डॉक्टरच्या समोर दुपारी 12 वाजता मोहिना येथील अंगनवाडीमध्ये काम करणारी एका कर्मचारी महिलेने इरफान नावाच्या तरूणाची चप्पलाने धुलाई केली. तो तिला छेडत होता. महिलेने सांगितले की, त्याच्या दररोजच्या हरकतींमुळे मी तंग झाले होते. आज त्याला धडा शिकवायचाच हे मी आधीच ठरवले होते. त्यामुळेच घरातून निघतानाच पर्समध्ये चाकू घेऊन निघाले. जसा त्याने माझा हात पकडला, मी त्याच्या पोटात चाकू खुपला. त्याला मारण्याचा माझा काहीच उद्देस नव्हता. परंतु, त्याला भिती दाखवण्याचा विचार मी केला होता. मला समाधान आहे, की मी माझ्यासोबत होत असलेल्या अन्यायाचा बदला घेतला. माझ्या प्रमाणे इतर महिलांनी देखील विरोध करायला हवा.\nपुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-saeed-ajmal-spins-england-in-dubai-test-match-2759607.html", "date_download": "2022-01-23T22:53:32Z", "digest": "sha1:7FJELH4IUKPCTGZXWOHLX32NOJ7FVFE6", "length": 4101, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "saeed-ajmal-spins-england-in-dubai-test-match | अजमलच्या फिरकीत फसले इंग्लंड, 192 धावांत संपला पहिला डाव - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअजमलच्या फिरकीत फसले इंग्लंड, 192 धावांत संपला पहिला डाव\nदुबई- फिरकीपटू सईद अजमलच्या ( 7/55) जबरदस्त गोलंदाजीसमोर इग्लंड संघाचा पहिला डाव 192 धावांवर आटोपला. इंग्लंडकडून यष्टीरक्षक फलंदाज मॅट प्रायर 70 धावांवर नाबाद राहिला.\nघरच्या मैदानावर टीम इंडियाला 4-0 ने पराभूत करणा-या इंग्लंडची सईद अजमलने दुरावस्था केली. आपल्या ऑफस्पिनवर त्याने इंग्लंडच्या फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला.\nइंग्लंडने 94 धावांवरच आपले सात गडी गमावले होते. परंतु, यष्टीरक्षक फलंदाज मॅट प्रायरने शानदार अर्धशतक लगावून संघाला सन्मानजनक धावसंख्येवर पोहोचवले.\nइंग्लंडचा कर्णधार अँड्रयू स्ट्रॉसने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु, त्��याचा निर्णय अजमलने खोटा\nठरवला. मोहंमद हाफीजने इंग्लंड संघाला पहिला धक्का दिला. त्यानंतर फलंदाजांनी खेळपट्टीवर येऊन हजेरी लावण्याचेच काम केले. मॅट प्रायरला ग्रीम स्वानने चांगली साथ दिली. 34 धावांवर अब्दुर रहमानने त्याला बाद केले. त्यानंतर इंग्लंडचे शेपूट बाद करण्यात पाकिस्तानला यश आले.\nअजमलने 55 धावांच्या बदल्यात सात गडी टिपले. कसोटी कारकीर्दीतील त्याचे सर्वश्रेष्ठ प्रदर्शन ठरले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://marathimadhe.in/gayatri-datar-biography-in-marathi/", "date_download": "2022-01-23T21:43:30Z", "digest": "sha1:VSFB6PU33WUX6SDQXYDGAWOG57NK22HZ", "length": 7964, "nlines": 74, "source_domain": "marathimadhe.in", "title": "Gayatri Datar Biography in Marathi,Wiki, Age, Height, Family, Boyfriend, Movies, Net Worth, Image, and More - Share Market in Marathi | Marathi Share Market", "raw_content": "\nनमस्कार मंडळी या पोस्ट मध्ये मी आपल्याला आपली आवडती अभिनेत्री गायत्री दातार जी Bigg Boss Marathi Season 3 मध्ये एक constanat म्हणुन आहे तिच्या विषयी जाणून घेणार आहोत.\nगायत्री दातार ही बिग बॉस मराठी मालिकेच्या अगोदर पासून पण फार लोकप्रिय आहे. झी मराठीच्या शो तुला पाहते रे मध्ये गायत्री दातार यांनी नेतृत्व केले. शो मध्ये बहुमुखी अभिनेता सुबोध भावे विरूद्ध कास्ट केल्यापासून गायत्री ने प्रेक्षकांचे मन जिंकण्यात यशस्वी झाले. ईशा निमकर म्हणून गायत्रींच्या कामगिरीमुळे शो मध्ये अनेक ठळक घडामोडी झाल्या, त्यानंतर गायत्री ने महाराष्ट्रातील घरा घरात आपले नाव बनले. प्रतिभावान अभिनेत्रीने तिच्या चमकदार फोटोशूटच्या चित्रांसह प्रत्येकालाही मोहले आहे.\nगायत्री दातारचे पूर्वीचे जीवन\nगायत्री दातारचे पूर्वीचे जीवन\n2016 मध्ये अजिंक्य लोखंडे यांनी तयार केलेल्या लघु चित्रपट असहिष्णुतेत ती भूमिका बजावली. हा चित्रपट असहिष्णुता आणि हिंसाचाराच्या जगात मनुष्याच्या गडद बाजूला आधारित होता.\nपूर्ण नाव गायत्री दातार\nजन्मतारीख 30 जुलै 1993\nआवडी अभिनय, बगीचा, मॉडेलिंग, ट्रेकिंग\nकॉलेज अटल बिहारी वाजपेयी इंस्टिट्यूट ऑफ टेकनॉन्नाइंग, मनाली\nउंची 5 फूट 2 इंच\nटीव्ही अभिनेत्री गायत्रींनी आपले प्रेम आहे हे कबूल केले आहे. गायत्री, तिने आपल्या जवळच्या मित्र अभिनेता विकास पाटील यांच्याबरोबर बिग बॉसच्या घरात प्रवेश केला होता, त्याने नातेसंबंधात असणे कबूल केले. तिच्या बॉयफ्रेंडला एक उडता चुंबन देणारी एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल जात आहे.\nRuturaj Gaikwad Biography in Marathi – ऋतुराज गायकवाड बायोग्राफी मराठी मध्ये\nShare Market Basics In Marathi | शेअर मार्केट बेसिक्स मराठीत\nइंडियन ऑईल दक्षिण विभाग नोकरी महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"}
+{"url": "https://mazespandan.com/2021/04/10/%E0%A4%B5%E0%A5%8B-%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A5%87/", "date_download": "2022-01-23T21:48:15Z", "digest": "sha1:Y74OM2KRAO3W73LN77CVZK6LQ7TGY6RD", "length": 13792, "nlines": 181, "source_domain": "mazespandan.com", "title": "वो फिर नही आते… – स्पंदन", "raw_content": "\nमराठी मन, मराठी स्पंदन..\nयाला जीवन ऐसे नाव..\nरेल्वेत बर्थ कसे बुक केले जातात\nवो फिर नही आते…\nआपल्या आयुष्यात काही लोकांचे स्थान अतिशय जवळचे असते. त्यांचा आणि आपला जणू वेगळाच ऋणानुबंध असतो. आपण कधीही त्यांच्याकडे हक्काने जाऊ शकतो. आपल्या ज्या गोष्टी कोणाला सांगायला धजावणार नाही अशा गोष्टी त्यांना सांगत असतो. त्यांच्यावर जीवापाड प्रेम करीत असतो. त्यांच्यावर हक्काने रागावत असतो, रुसत असतो.\nआपल्याकडे एखादे कार्य असले आणि ते नाही आले तर खूप रुखरुख लागून राहते. सगळे आले आणि कार्यही सुंदर रीतीने पार पडले तरी. आणि त्यांच्याकडे एखादा कार्यक्रम असला आणि आपण नाही जाऊ शकलो तर त्यांनाही असेच वाटते.\nपण कधी तरी बोलण्यातून एखादा गैरसमज होतॊ. आपण संतापून किंवा रागावून त्या व्यक्तीला असे काही बोलतो की ती व्यक्ती आपल्याला कायमची दुरावते.\nमी मधू गानू यांचं ‘सहवास गुणीजनांचा‘ हे पुस्तक वाचत असताना पु ल देशपांडे यांनी मधू गानू यांना लिहिलेलं एक पत्र माझ्या वाचनात आलं. सहसा पु ल गंभीर लिहीत नाहीत. पण हे पत्र मात्र तशा प्रकारचं आहे. हे पत्र वाचताना पुलंच्या हळव्या आणि संवेदनाक्षम मनाचा प्रत्यय येतो. वाचता वाचता नकळत आपणही अंतर्मुख होतो.\nया पत्राचं वैशिष्ट्य असं की हे पत्र पुलंनी आपल्या आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात लिहिले आहे. त्यात निरवानिरवीची भाषा आहे. इतरांसाठी पुलंनी आणि सुनीताबाईंनी केलेल्या त्यागाचा उल्लेख आहे. त्यामुळे हे पत्र आपल्या घरातीलच कोणी वडीलधाऱ्या माणसाने आपल्याला लिहिलं आहे असं वाटतं.\nया पत्राची पार्श्वभूमी थोडक्यात अशी. मधू गानू हे पुलंच्या अत्यंत निकटचे. जणू त्यांच्या घरातीलच एक. पण काही कारणाने मधू गानूंचा गैरसमज झाला आणि त्यांनी संतापून पुलंना नको ते लिहिले आणि जणू त्यांच्यातले संबंध तुटणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. या प्रसंगी पुलंनी त्यांना जे पत्र लिहिलं ते अप्रतिम आहे. निमित्त जरी मधू गानूंचं असलं तरी ते तुम्हा आम्हा सर्वांनाच मार्गदर्शक आहे. या पत्रात पुल म्हणतात –\n‘… माणसाने एकदा स्वतःच्या विचारशक्तीचा ताबा रागाच्या स्वाधीन केला की प्रत्येक कृती विपरीत दिसायला लागते. सहानुभूतीपूर्वक, समजूतदारपणे विचार करण्याची शक्तीच नाहीशी होते. तू रागावलास, रुसलास, चिडलास तरी हरकत नाही. आपण कोणीच रागलोभ जिंकलेले संतमहंत नाही. पण त्याची परिणीती ‘ मधू मेला ‘ अशासारखी वाक्ये लिहिण्यात होऊ नये… तू आमच्या घरी येणार नाही असे म्हटलेस तरी तू जिथे असशील तिथे आम्हाला यावे लागेल. आयुष्यात फारतर एक किंवा दोन माणसे अशी येतात, की जिथे क्षुद्र व्यक्तिगत मानापमानाचे विचार उद्भवण्यापूर्वीच मोडून टाकावे लागतात. अशी स्नेहबंधने फार नसतात. तसे परिचित किंवा मित्रआप्त वगैरे खूप असतात. पण जिथे स्नेहबंधने एकरूपता असते अशी नाती कुठल्या तरी पूर्वयोगाने जमली असावी असे म्हणण्याइतकी दुर्मिळ असतात. सुखदुःखाच्या क्षणी त्यांनी जवळ नसणे हे दुःसह असते. अशा माणसांनी ही अशी आततायी वृत्ती धरून चालत नसते. ‘\nपुल पुढे लिहितात, ‘ हसून खेळून आयुष्यातली दुःखे कमी करीत जगण्याची संधी असताना आपणच आपली आयुष्ये रागाने मलीन करीत असतो. राग येणे आपल्या हाती नसेल पण तो वाढीला न लागू देणे आपल्याच हाती असते. आपल्या अडचणी किंवा दुःखे व्यक्त करायच्या जागा माणसाला फार थोड्या लाभतात. आपल्यावर जीवापाड प्रेम करणारी माणसे याच त्या जागा. ..’\nअसे खूप काही सुंदर या पत्रात आपल्याला वाचायला मिळेल. ज्यांना इच्छा असेल त्यांनी मुळातून वाचावे. जागेच्या आणि वेळेच्या मर्यादेअभावी येथे सर्व लिहिणे शक्य नाही.\nपण हे पत्र वाचल्यावर मला किशोरकुमारने गायलेलं\n‘जिंदगी के सफर मे गुजर जाते है जो मकाम\nवो फिर नही आते…’\nहे आपकी कसम या चित्रपटातलं गाणं आठवलं. एकदा अशी माणसं दुरावली की ती पुन्हा नाही येणार. म्हणून जपा आपल्या माणसांना जी आपल्यावर जीवापाड प्रेम करतात.\nकसमपुलंमधू गानूवो फिर नही आते...सहवास गुणीजनांचा\nयाला जीवन ऐसे नाव..\nरेल्वेत बर्थ कसे बुक केले जातात\nवपुंच्या साहित्यरूपी अथांग महासागराला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न.\nGood Thoughts Google Groups Life Technology Uncategorized Whatsapp आध्यात्मिक ऐतिहासिक कविता कुठेतरी वाचलेले.. ज���ा हटके जागतिक राजकारण दिनविशेष प्रेम प्रेरणादायी मराठी सण राजकीय राशिभविष्य २०२१ राशीचक्र वपु विचार विनोदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://notionpress.com/mr/story/read/12213/when-this-is-over--to-the", "date_download": "2022-01-23T22:02:31Z", "digest": "sha1:FRDDZSWYXTDMYKCHOZGI52T7K2YHPN3B", "length": 13665, "nlines": 225, "source_domain": "notionpress.com", "title": "#versesoflove - When this is over. - (To the long distance lovers) | Writing Contest from Notion Press", "raw_content": "आम्हाला संपर्क करा-: 044-4631-5631\nप्रकाशित करा तुमचं पुस्तक मोफत प्रकाशित करा आणि १५०हून अधिक देशांमध्ये विक्री करा\nआउटपब्लिश स्वतः पुस्तक प्रकाशित करण्याचं स्वातंत्र्य आणि पारंपरिक प्रकाशनसंस्थेचं मार्गदर्शन या दोन्हींचा संयोग अनुभवा.\nमार्केटिंगची साधनंतुमच्या पुस्तकाची प्रसिद्धी करून अधिकाधिक वाचकांपर्यंत पोचण्यासाठी आमची साधनं वापरा.\nआव्हानंतुमच्या पुस्तकाची प्रसिद्धी करून अधिकाधिक वाचकांपर्यंत पोचण्यासाठी आमची साधनं वापरा.\n#प्रेमकवितानिकाल पाहा #मन_कागदावर_मोकळं_करानिकाल पाहा\nइंडी ऑथर चॅम्पिअनशिप #4 निकाल पाहा इंडी ऑथर चॅम्पिअनशिप #3 निकाल पाहा\nभारतभरातील स्वतंत्र लेखकांची हजारो पुस्तकं शोधा आणि वाचा\nपुस्तकाच्या दुकानाला भेट द्या\nतुमचं पुस्तक मोफत प्रकाशित करा आणि १५०हून अधिक देशांमध्ये विक्री करा\nस्वतः पुस्तक प्रकाशित करण्याचं स्वातंत्र्य आणि पारंपरिक प्रकाशनसंस्थेचं मार्गदर्शन या दोन्हींचा संयोग अनुभवा.\nतुमच्या पुस्तकाची प्रसिद्धी करून अधिकाधिक वाचकांपर्यंत पोचण्यासाठी आमची साधनं वापरा.\n#प्रेमकविता निकाल पाहा#मन_कागदावर_मोकळं_करानिकाल पाहा\nइंडी ऑथर चॅम्पिअनशिप #4 निकाल पाहा इंडी ऑथर चॅम्पिअनशिप #3 निकाल पाहा\n\"तुमच्याशी संवाद साधून आनंद वाटला. प्रकाशनाची संपूर्ण प्रक्रिया तुम्ही ठरलेल्या वेळेत नियोजनबद्ध रितीने पूर्ण केलीत, हे मला खूप भावलं.\"\nसुब्रत सौरभकुछ वो पल'चे लेखक\nतुम्हाला आवडतील अशा कथा\nकिसी ने फूल दिया तो किसी ने मोबाईल गिफ्ट दिया किसी ने कपडे दिए त Read More...\nआज 14 फरवरी था\nप्रीत का अरुण गुलाब यों, मेरे जूड़े में खोंस देना, कपोल-पंखुड़ी रं Read More...\nमुश्किल राहों का सहारा हैं हम दोनों भूले रास्तों का ठिकाना है� Read More...\n❤️ हम दोनों ❤️\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nनोशन प्रेसने स्वतः पुस्तक प्रकाशित करण्यासाठी अतिशय सोयीचा मोफत प्रकाशन मंच उपलब्ध करून दिला आहे. यातून केवळ इ��ग्रजीतच नव्हे, तर हिंदी, तामिळ, बंगाली, मराठी, मल्याळी, गुजराती व कन्नड या भाषांमध्ये पुस्तक प्रकाशित करू इच्छिणाऱ्या लेखकांनाही मदत केली जाते. 'आउटपब्लिश' या आमच्या संमिश्र प्रकाशन कार्यक्रमाद्वारे तुम्हाला स्वतः पुस्तक प्रकाशित करण्यातील सर्व स्वातंत्र्य मिळतं आणि तज्ज्ञांच्या दृष्टिकोनाची मदतही मिळते. त्यामुळे अत्युच्च दर्जाचं पुस्तक प्रकाशित करायला आणि जगभरातील लाखो लोकांचं त्याकडे लक्ष जावं असा मंच उभारायला याचा उपयोग होतो. आमचे पुस्तकविषयक तज्ज्ञ तुमचं पुस्तक एका वेळी एक पान असं प्रकाशित करत असताना तुम्ही निवांत राहू शकता, किंवा आमच्या मोफत प्रकाशन मंचाचा वापर करून स्वतःहून पुस्तक प्रकाशित करू शकता. थोडक्यात, दर्जेदार सेवा आणि अभिनव तंत्रज्ञान यांचा संयोग साधून स्वतःहून पुस्तकं प्रकाशित करण्याचा सर्वोत्तम मार्ग नोशन प्रेस उपलब्ध करून देते. यामुळे स्वतंत्र पुस्तक प्रकाशनाचा पर्याय वापरू इच्छिणाऱ्या कोणत्याही लेखकासाठी नोशन प्रेस हा एक स्वाभाविक पर्याय ठरतो. आमच्या प्रकाशनविषयक तज्ज्ञांशी बोलून तुमच्या प्रकाशनाची योजना मोफत तयार करा आणि 'आउटपब्लिश'द्वारे थेट स्पर्धेत उतरा.\nप्रताधिकार © २०२२ नोशन प्रेस\nवापरविषयक अटी खाजगीपणाचं धोरण संकेतस्थळाचा नकाशा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"}
+{"url": "https://www.islamdarshan.org/2018/02/blog-post_75.html", "date_download": "2022-01-23T21:25:17Z", "digest": "sha1:RYUJLQZM7LXG4YYW4SNVCWEZ77WCRSWV", "length": 18958, "nlines": 152, "source_domain": "www.islamdarshan.org", "title": "समाजात शांती प्रस्थापनेकरिता सामाजिक विवेक आवश्यक | Islamdarshan", "raw_content": "\nसुबोध कुरआन खंड क्र. १ (पान १ ते १४३).\n\"अल्लाहच्या नावाने, जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे'' १. अल्फातिहा परिचय शीर्षक : या प्रथम सूरहचे (अध्याय) नाव &quo...\nनेतृत्वाचे प्रकार आणि त्यातील फरक\nआणि (आठवण करा) जेव्हा तुमच्या पालनकर्त्याने दूतांना सांगितले की, ’’मी पृथ्वीवर एक खलीफा (माझा प्रतिनिधी) बनविणार आहे.’’ (तेव्हा त्या दुतांनी...\nसटीप मराठी भाषांतर मौलाना सय्यद आला मौदूदी (यांच्या सटीप उर्दू भाषांतरावरून) मराठी भाषांतर अब्दुल जबार कुरैशी कुतुबुद्दिन हुसैन...\nसमाजात शांती प्रस्थापनेकरिता सामाजिक विवेक आवश्यक\nज्या प्रकारे मनःशांतीशिवाय अभ्यास, अध्ययन शक्य नाही, परिक्षेत पास होणे शक्य नाही, त्याचप्रकारे कुटूंबात शांतीशि���ाय कुटूंबियांची प्रगती शक्य नाही. तसेच गावात, शहरात संचारबंदी, तणाव असेल, तरीही गावात उद्योगधंदे, शिक्षण वगैरे हे सुरळीत चालणे शक्य नाही. यामुळे देशाची प्रगती शक्य नाही. शांती नांदावी यासाठी अशांती पसरविणारी तत्वे कोण व त्यांची मानसिकता कोणती आहे, त्याचे निदान होणे आवश्यक आहे. जाऊ द्या, उगीच कशाला नकारात्मक गोष्टींची घुसळण कशाला असं म्हणून जर आपण याकडे दुर्लक्ष करत गेलो तर हा रोग आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. म्हणून काही कटू सत्ये पचवणेदेखील आवश्यक आहेत. त्याला फाटा देऊन प्रगती करणे शक्य नाही.\nसमाजात अफवा, गैरसमज पसरवून, तेढ निर्माण करून, ध्रुवीकरण आणि विषमता पसरवून आपली पोळी भाजवून घेणारी एक मानसिकता जोपासणारा फॅसिस्ट गट नेहमी राहिला आहे. हा गट समाजात कालांतराने एक एक टूम सोडत असतो. त्यासाठी तो गट फक्त निमित्त शोधत असतो. समाजात तेढ निर्माण करण्याची जी निमित्ते वापरली जातात, त्यापैकी एक म्हणजे आंतर धर्मीय किंवा आंतरजातीय विवाह. उदाहरणार्थ अशीच एक टूम नुकतीच या गटाने सोडली होती, ती म्हणजे हादिया प्रकरण.\nलव जिहाद हा शब्द सर्वात आधी हिंदू जनजागृतीच्या वेब साइटवर आलाय. तथाकथित ’लव जिहाद’ अपराध आहे, असा कोणताही कायदा घटनेत नाही. धर्मांतरासाठी जबरदस्ती ही कोणीही करो, तो अपराधच असतो, पण त्याला विशिष्ट धार्मिक विशेषण लावणे, हा अपराध आहे. पूर्वोत्तर राज्यात ख्रिश्चन लोकं हे ’गन पॉइंट’वर धर्मांतर करत असल्याचाही आरोप होतो, त्याला काय म्हणाल वस्तुस्थिती अशी आहे की, कोर्टात लग्न करण्यापूर्वी एक महिना अगोदर रजिस्ट्री कार्यालयात अर्ज करावा लागतो. त्यामुळे पालकांची मर्जी नसेल तर दोघांच्याही पालकांना याचा सुगावा लागतो आणि ते आपल्या पाल्यांना यापासून परावृत्त करण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. कधी-कधी यातून नितीन आगे सारखे प्रकार घडतात, तर कधी सैराट सारखे ऑनर किलींगचेही प्रकरण समोर येतात. हे टाळण्यासाठी वकील लोकं दोघांना ’वन डे मॅरेज’चा सल्ला देतात. वन डे मॅरेज म्हणजे कोणत्याही एका धर्म संस्कृतीनुसार लग्न करायचं आणि त्याच लग्नाची नोंदणी रजिस्ट्री कार्यालयात करून टाकायची. यासाठी दोघेही एका धर्माचे असणे आवश्यक असते. म्हणून दोघांपैकी एक जण दुसऱ्याचा धर्म स्वीकारून टाकतो. यात नेहमी इस्लामच स्वीकारला जातो असं नाही. धर्मयुग मासिका��� दर महिन्याला काही मुस्लिम मुली हिंदू बनून हिंदू युवकांशी लग्न केल्याच्या बातम्या देणारं एक नियमित स्तंभच आहे. त्यात त्या धर्माशी काही घेणं देणं नसते. फक्त ती एक कायदेशीर पळवाट असते. यात कोणतंही षडयंत्र, योजना वगैरे नसते. हे केरळ न्यायालयानेही मान्य केलंय की, हिंदू मुली इस्लाम स्वीकारून मुस्लिम युवकांशी लग्न करण्याचे प्रमाण जास्त आहे, मात्र त्यामागे कोणतीही देशविरोधी अशी योजना नाही.\nपरंतु मुस्लिम युवकांशी लग्न केल्यानंतर त्यांना जेंव्हा इस्लाम कळतो, तेंव्हा ते इस्लामच्या प्रेमात पडतात. मग त्या मुस्लिम युवकाने काही वर्षांनंतर तीला सोडूनही दिलं, तरी त्या इस्लाम सोडत नाहीत. कारण एक कायदेशीर गरज म्हणून स्वीकारलेला समतावादी इस्लाम त्यांना आता मूक्तीचा एकमेव मार्ग वाटतो. म्हणून त्या दुसरं लग्न करतात तेही मुस्लिम युवकांशीच. अशी अनेक उदाहरणं मी देऊ शकतो, अशा लोकांशी प्रत्यक्ष भेट करवून देऊ शकतो. मात्र स्वधर्म अहंकारापायी या गोष्टी अनेक जण मान्य करत नाही. हे कटू सत्त्य पचविण्यासाठी विवेक असावा लागतो. फक्त माझंच किंवा फक्त माझ्याच समाजाचं योग्य, याशिवाय सर्वकाही खोटं, कारण ते दुसऱ्यांचं आहे म्हणून, ही अविवेकी भुमिका सोडली पाहिजे. जे-जे माझं तेच चांगलं म्हणण्यापेक्षा जे-जे चांगलं तेच माझं म्हणून चांगुलपणा आत्मसात करण्याचा सामाजिक विवेक जोपासला गेला पाहिजे. याचे एक उदाहरण अमेरिकेत पाहायला मिळते.\nएक ज्यू महिला दोन वेगळे स्वयंपाक करत होती. तीला कारण विचारले तर म्हणाली की, माझ्या एका मुलाने ख्रिश्चन धर्म स्वीकारलाय तर दुसऱ्याने इस्लाम स्वीकारलाय. माझ्या मुस्लिम मुलाला वराहाचे मांस चालत नाही, म्हणून मी त्याच्यासाठी वेगळा स्वयंपाक करतेय.\nअसे उदार स्वातंत्र्य आपले भारतीय संविधानदेखील प्रत्येकाला देते. ती उदारता प्रत्येक भारतीयात असली पाहिजे. याचा अर्थ सगळेच अविवेकी आहेत, असं नाही. विशेषकरून काही अपवाद वगळता हिंदू समाज हा नक्कीच विवेकी, सहिष्णु आहे. आनो भद्राय कांता क्रतवो यन्तु विश्वतः म्हणजे विश्वभरातून चांगले विचार आमच्याकडे येऊ द्या असे उदात्त विचार हिंदूंचा यजुर्वेद देतो. म्हणूनच भारतात सर्वात जास्त उदात्त इस्लाम, उदात्त अशा हिंदूंनीच स्वीकारला आहे. पण हळूहळू आता वातावरण बदलत आहे. देशाची ओळख असलेली ही उदात्त अशी सहिष्णुता कमी कमी होत चालली आहे, पण संपलेली नाही. आजही या देशातले बहुसंख्य लोकं शांतीवादी, सहिष्णु आहेत. फॅसिस्ट लोकांना मिळालेल्या मतांची टक्केवारी याचा पुरावा आहे. पण देशातली ही शांती, सहिष्णुता टिकवून ठेवण्याची, त्यासाठी सर्वांना सोबत घेऊन सामुहिक प्रयत्न करण्याची जबाबदारीही याच उदारवादी लोकांची आहे.\nसुबोध कुरआन खंड क्र. १ (पान १ ते १४३).\n\"अल्लाहच्या नावाने, जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे'' १. अल्फातिहा परिचय शीर्षक : या प्रथम सूरहचे (अध्याय) नाव &quo...\nनेतृत्वाचे प्रकार आणि त्यातील फरक\nआणि (आठवण करा) जेव्हा तुमच्या पालनकर्त्याने दूतांना सांगितले की, ’’मी पृथ्वीवर एक खलीफा (माझा प्रतिनिधी) बनविणार आहे.’’ (तेव्हा त्या दुतांनी...\nसटीप मराठी भाषांतर मौलाना सय्यद आला मौदूदी (यांच्या सटीप उर्दू भाषांतरावरून) मराठी भाषांतर अब्दुल जबार कुरैशी कुतुबुद्दिन हुसैन...\n- मुहम्मद फारूक खान - मानवास जीवन मिळाले. त्यास या जीवनाचा अनुभव देखील होतो, मात्र असे लोक बोटावर मोजण्याइतकेच आढळतील ज्यांनी या जीवना...\n- सय्यद अबुल आला मौदूदी या पुस्तिकेत एकेश्वरत्व सोदाहरण स्पष्ट करून सांगण्यात आले आहे आणि मनुष्याच्या विनाशाचे, अन्याय, ...\nएकेश्वरत्व आणि प्रेषित्वाची साक्ष\n``मी साक्ष देतो की, अल्लाहशिवाय कोणीही पूज्य नाही आणि याचीही साक्ष देतो की, आदरणीय मुहम्मद (स.) अल्लाहचे दास आणि पैगंबर आहेत.'' दोन ...\nइद मिलन निमित्त सर्वधर्मीय विचारवंतांचे मौलिक विचार\n'मेराज' चे वास्तव: आदरणीय प्रेषित मुहम्मद (स.) यांना ईश्वरी सान्निध्य आणि मार्गदर्शन\nमुळात असा नियमच आहे की, सत्याच्या विरोधकांचे अत्याचार आपल्या संपूर्ण मर्यादा ओलांडतात आणि अत्याचारपीडितांचा आत्मा तळतळून हाक देतो की, ...\nपारा १ - भाग १ पारा १ - भाग २ पारा १ - भाग ३ पारा २ - भाग १ पारा २ - भाग २ पारा २ - भाग ३...\nरमजान, चंद्रकोर आणि गैरसमज\nमशीद, मदरसे, मुस्लिमांच्या लग्नपत्रिका, काही मुस्लिम देशांचे ध्वज आणि मुस्लिम समाजाचा प्रतीकात्मक उल्लेख करण्यासाठी सर्वसाधारणपणे चंद्रक...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.newsdanka.com/business/indian-economy-to-grow-by-more-than-9/40344/", "date_download": "2022-01-23T22:07:18Z", "digest": "sha1:HEBNSTTX7GQXO6NJESSUJDQSMMVDBB3G", "length": 11342, "nlines": 138, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Indian Economy To Grow By More Than 9", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा ��ब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरअर्थजगतभारतीय अर्थव्यवस्था ९% पेक्षा जास्त गतीने वाढणार\nभारतीय अर्थव्यवस्था ९% पेक्षा जास्त गतीने वाढणार\nNTPC च्या बोर्डावर विद्याधर वैशंपायन यांची संचालक म्हणून नियुक्ती\nमनीलॉन्ड्रिंग, दहशतवाद यासाठी क्रिप्टो मार्केट वापराला आता चाप\nक्रिप्टोकरन्सीवर मोदी सरकार लवकरच कायदा आणणार\nनवीन वर्ष महागाईचे की स्वस्ताईचे\nपुढील आर्थिक वर्षामध्ये भारताचा आर्थिक वृद्धी दर हा ९ टक्क्यांच्या वर राहू शकतो, असा अंदाज क्रेडिट सुइस या स्विस ब्रोकरेज फर्मने वर्तवला आहे. पुढील वर्ष भारतासाठी चांगले राहणार असून, अनेक सकारात्मक बदल पहायला मिळतील असेही कंपनीने म्हटले आहे. चालू आर्थिक वर्षाच्या शेवटी भारताचा जीडीपी १०.५ टक्के राहणार असल्याची शक्यता देखील संस्थेने वर्तवली आहे.\nदरम्यान चालू आर्थिक वर्षांच्या शेवटी जीडीपीमध्ये मोठी वाढ होण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. जीडीपीचा वृद्धिदर ९ टक्क्यापर्यंत राहाण्याचा अंदाज काही दिवसांपूर्वीच भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या आरबीआयकडून वर्तवण्यात आला होता.\nयाबाबत बोलताना सुइसने सांगितले की, कोणत्याही देशाच्या आर्थिक वृद्धी दराबाबत अंदाज वर्तवणे हे कंपनीच्या धोरणामध्ये येत नाही. मात्र प्राप्त आकडेवारीवर नजर टाकल्यास पुढील वर्षामध्ये भारताचा आर्थिक वृद्धीदर हा नऊ टक्क्यांच्या आसपास राहू शकतो, असा अंदाज आहे. अर्थतज्ज्ञ नीलकंठ मिश्रा यांनी म्हटले आहे की, पुढील काळात आर्थिक वृद्धी दर हा ९ टक्क्यांपर्यंत जाईलच, मात्र या आर्थिक वर्षाच्या शेवटपर्यंत आर्थिक वृद्धीदरात आणखी वाढ होऊ शकते.\nलस न घेऊन अखिलेशकडून शास्त्रज्ञ आणि डॉक्टरांचा अपमान\nलिथुएनिया तैवान संबंधांमुळे चीनची आगपाखड\nविकी आणि कतरिना लग्न बंधनात\nमहापौरांना धमकीचे पत्र; असे धमकीचे पत्र मिळणे ही गंभीर बाब भातखळकरांची प्रतिक्रिया\nगेल्या दोन वर्षांपासून देशावर कोरोनाचे संकट आहे. कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था ठप्प झाली होती. सर्व उद्योगधंदे ठप्प झाल्याने अनेकांना आपले रोजगार गमावावे लागले. याचा मोठा फटका अर्थव्यवस्थेला बसला होता. आर्थिक वृद्धी दरात मोठ्याप्रमामात घसरण झाली होती. गेल्यावर्षी पहिल्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्था २० टक्क्यांपेक्षा जास्त आक्रसली होती. मात्र आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत असून, उद्योगधंदे पुन्हा एकदा सुरू झाले आहेत. त्यामुळे आर्थवव्यस्था देखील रुळावर येत असल्याचे पहायाला मिळत आहे. कोरोनाची तिसरी लाट न आल्यास आणि परिस्थिती सामान्य राहिल्यास चालू आर्थिक वर्षांच्या शेवटी जीडीपीमध्ये आणखी वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत.\nपूर्वीचा लेखलस न घेऊन अखिलेशकडून शास्त्रज्ञ आणि डॉक्टरांचा अपमान\nआणि मागील लेखरुपेरी पडद्यावर पुन्हा चालणार राजामौलीची जादू ‘आर आर आर’ च्या ट्रेलरचा धुमाकूळ\nमुंबईच्या गाड्यांवर का पसरली पांढरी चादर\n…हे आहे नेताजींच्या पुतळ्याचे महत्त्व\n‘मी स्वातंत्र्याची भीक स्वीकारणार नाही, स्वातंत्र्य मिळवणार असे म्हणणाऱ्या नेताजींना नमन’\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nमुंबईच्या गाड्यांवर का पसरली पांढरी चादर\n…हे आहे नेताजींच्या पुतळ्याचे महत्त्व\n‘मी स्वातंत्र्याची भीक स्वीकारणार नाही, स्वातंत्र्य मिळवणार असे म्हणणाऱ्या नेताजींना नमन’\nनिवडणूक मतचाचण्यांनी फोडला समाजवादी पक्षाला घाम\n‘बेबी’ चित्रपटातील एंजल आता ओळखताच येणार नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://barshilive.com/the-mother-father-son-trio-all-contribute-to-the-battle-of-corona/", "date_download": "2022-01-23T21:10:06Z", "digest": "sha1:6A3AOWBQ6P7JKXBJDUCBM4JRLSD5ULS7", "length": 10841, "nlines": 99, "source_domain": "barshilive.com", "title": "मुलाणी परिवार कोरोनाग्रस्तांच्या सेवेत दंग;आई-वडील-मुलगा तिघेही कोरोनाच्या लढाईत देताहेत योगदान", "raw_content": "\nHome यशोगाथा मुलाणी परिवार कोरोनाग्रस्तांच्या सेवेत दंग;आई-वडील-मुलगा तिघेही कोरोनाच्या लढाईत देताहेत योगदान\nमुलाणी परिवार कोरोनाग्रस्तांच्या सेवेत दंग;आई-वडील-मुलगा तिघेही कोरोनाच्या लढाईत देताहेत योगदान\nमुलाणी परिवार कोरोनाग्रस्तांच्या सेवेत दंग\nआई-वडील-मुलगा तिघेही कोरोनाच्या लढाईत देताहेत योगदान\nसोलापूर : कोरोना व्हायरसने देशात हैदोस घातला आहे. अशातच कोरोना विरूद्ध लढा देण्यासाठी संपूर्ण जग पुढे सरसावला आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईत काही परिवारातील डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी आणि पोलीस आपले कर्तव्य बजावत आहेत. दरम्यान पुण्यातील एक संपूर्ण मुस्लिम कुटुंबीय स्वत:च्या जिवाची पर्वा न करता योगदान देत आहेत. विशेष म्हणजे हे तिघेही अत्यावश्यक सेवेमध्ये मार्च महिन्यांपासून काम करत अाहेत.\nआमच्या फेसबुक पेज ला लाईक करा\nमुलाणी कुटुंबातील आई, वडील आणि मुलगा कोरोना बाधितांच्या सेवेसाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. वडील हॉस्पिटलमध्ये सुरक्षा रक्षक आहेत, आई नर्सेचे काम करते तर मुलगा पोलीस दलात आहे. मुलाणी परिवार हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला या गावचे रहिवासी. कामानिमित्त ते पुण्यात स्थायिक झाले. पुण्यातील पैगंबर मुलाणी यांचे संपूर्ण कुटुंबीय अाज वैद्यकीय, सुरक्षा आणि पोलीस खात्यात सेवा देत आहे.\nपैगंबर मुलाणी स्वतः पुण्यातील नवले हॉस्पिटलच्या सुरक्षा विभागात कार्यरत आहे. त्यांच्या पत्नी शमीम पैगंबर मुलाणी याच हॉस्पिटलमध्ये नर्स आहेत. तर त्यांचा मुलगा आमिर मुलाणी पुण्याच्या शिवाजीनगर मुख्यालयात पोलीस शिपाई म्हणून कर्तव्य बजावत आहे. अामिर हे २०१६ साली पुण्यात पोलीस झाले. कसलीही भीती न बाळगता विशेष म्हणजे ते तिघेही एकही दिवसांची सुट्टी न घेता सतत लोकांच्या सेवेत दंग अाहेत.\nदेशसेवेसाठी वाहून घेतलेले मुलाणी कुटुंबीय छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपती अब्दुल कलाम यांना आदर्श मानतो. कोरोना या महामारीत संपूर्ण कुटुंब योगदान देत असल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. मुलाणी कुटुंबीय अत्यावश्यक सेवेत काम करत एक वेगळा अादर्श निर्माण केला आहे.\nघाबरू नका काळजी घ्या\nअामिर मुलाणी सांगतात, “कोरोनाची या विषाणूची लागण वेगाने होत अाहे. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान आईने या संकटकाळात माझा उत्साह वाढवला आणि कर्तव्याची जाणीव करून दिली. तिच्या प्रोत्साहन आणि आशीर्वादामुळे या कोरोनाच्या संकटात मी न डगमगता कार्य करीत राहिलो.पीआय नीलिमा पवार आणि पोलीस हवालदार संतोष शिरसाट यांनी नेहमीच पाठिंबा दिला. लोकांनी कोरोनाला न घाबरता जागरूक राहून स्वत: च्या आरोग्याची काळजी घ्यावी.”\nPrevious articleसोलापूर ग्रामीण जिल्ह्यात मंगळवारी 140 कोरोना बधितांची भर; सहा जणांचा मृत्यू\nNext article70 आजी-आजोबांना मिळतात चार घास सुखाचे ; उद्योगवर्धिनी संस्थेने जपली साम���जिक बांधिलकी\nवृक्ष संवर्धन समिती च्या वतीने गच्चीवरील बाग तसेच परसबाग स्पर्धेच आयोजन\n अलीपुर रोड परिसरातून महिलेचे गंठण भरदिवसा लंपास; २ जणां विरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल\nबार्शी शेअर मार्केट घोटाळा: विशाल फटे याला 10 दिवसांची पोलीस कोठडी; वाचा सविस्तर काय घडले कोर्टात\nवैरागच्या विकासासाठी भूमकर यांच्या पाठीशी ताकद उभी करणार-रोहित पवार\nवृक्ष संवर्धन समिती च्या वतीने गच्चीवरील बाग तसेच परसबाग स्पर्धेच आयोजन\nनिमित्त बार्शीतील कथित शेअर घोटाळ्याचे : रोडपती…. करोडपती…. वाचा सविस्तर-\n अलीपुर रोड परिसरातून महिलेचे गंठण भरदिवसा लंपास; २ जणां विरुद्ध...\nसोलापुरात शेततळ्यात बुडून आईसह दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू\nवैराग मध्ये एक पतिपत्नी विजयी तर एक पतिपत्नी पराभूत\nचिंताजनक: बार्शीत तीन दिवसात २७१ नवे कोरोना रुग्ण सापडले\nराष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष काका साठेंनी झेडपीच्या आवारात लगावली एकाच्या ‘कानाखाली’ |...\nवैराग नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या निरंजन भूमकरांची एकहाती झेंडा-भाजप चार तर शिवसेना...\nबार्शी शेअर मार्केट घोटाळा: विशाल फटे याला 10 दिवसांची पोलीस कोठडी;...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://marathiparenting.firstcry.com/articles/category/%E0%A4%9F%E0%A5%89%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A4%B0/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%9F%E0%A5%89%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A4%B0/?amp", "date_download": "2022-01-23T20:54:44Z", "digest": "sha1:MRDCUL535D5NW2Z7CM2JKTGVHFSV537Q", "length": 15179, "nlines": 130, "source_domain": "marathiparenting.firstcry.com", "title": "आहार आणि पोषण: १ ते ३ वर्षांच्या मुलांच्या आहार व पोषणाविषयी माहिती - Firstcry Parenting मराठी", "raw_content": "\nबाळांसाठी आणि लहान मुलांसाठी १३ लोहसमृद्ध अन्नपदार्थ\nबाळांसाठी लोहाचे बरेच फायदे आहेत. लोहामुळे बाळाची पुरेशी वाढ आणि विकास होण्यास प्रोत्साहन मिळते तसेच अशक्तपणा कमी होतो. लोह एक आवश्यक पोषक तत्व आहे आणि त्यामुळे बाळाचे आरोग्य चांगले राहते. बहुतेक बाळांना ते किमान चार महिन्यांचे होईपर्यंत कोणत्याही प्रकारच्या लोह पूरक पदार्थांची आवश्यकता नसते. गरोदरपणाच्या शेवटच्या तिमाहीत सर्व बाळांना त्यांच्या आईंकडून भरपूर प्रमाणात लोह मिळते. […]\n२२ महिन्यांच्या बाळासाठी अन्नपदार्थ – पर्याय, आहारतक्ता आणि पाककृती\nपहिल्यांदाच पालक होत असल्यास बाळाला भरवणे हे आव्हानात्मक वाटू शकते. १८–२२ महिने ह्या वयोगटातील मुले ही ��ूप खेळकर आणि सक्रिय असतात. त्यांना त्यांच्या आवडीच्याच गोष्टी खायच्या असतात त्यामुळे त्यांना पोषक आहार खायला लावणे म्हणजे तुमच्या साठी खूप अवघड होऊन बसते. जर तुमचे २२ महिन्यांचे बाळ तुम्हाला पोषक आहार घेण्यास त्रास देत असेल तर हा लेख […]\n१३ महिन्यांच्या बाळासाठी अन्नपदार्थ – पर्याय, आहारतक्ता आणि पाककृती\n१३ महिन्यांच्या नुकत्याच चालू लागलेल्या बाळाला खरं तर त्याच्या वाढत्या शरीराच्या आणि वाढलेल्या हालचालींचा सामना करण्यासाठी खूप जास्त पोषणाची गरज असते. फक्त दूध पिणारे बाळ आता खूप यशस्वीपणे घनपदार्थ सुद्धा खात आहे. ह्या वयाच्या बऱ्याचशा बाळांना खाण्याच्या बाबतीत आवडी निवडी येऊ लागल्या आहेत. त्यांच्या खाण्याच्या वेळा आता बदलल्या असून त्या वेळांचा अंदाज लावणे काही वेळा […]\n१९ महिन्यांच्या बाळासाठी अन्नपदार्थ – पर्याय, आहार आणि पाककृती\nआपले पारंपरिक जेवण हे ठराविक भारतीय पाककृतींनी युक्त असते. आपल्या जेवणात चवींची विविधता असली तरी ते मुलांना त्याची पुनरावृती केल्यासारखे वाटू शकते. नाश्त्यासाठी थोडा वेगळा पर्याय निवडणे किंवा वेगवेगळ्या पाककृती एकत्र करून तुम्ही आहार तक्ता बनवू शकता ज्यामध्ये सगळीकडील मजेदार पाककृती असतील. १९ महिन्यांच्या बाळाची पोषणाची गरज दुपारच्या जेवणापासून ते संध्याकाळच्या छोट्या नाश्त्यासाठी बाळ काय […]\n१८ महिन्यांच्या बाळासाठी अन्नपदार्थ – पर्याय, आहार आणि पाककृती\nजर तुमचे बाळ जर १८ महिन्यांचे असेल तर बाळाला नुसते दूध आणि बिस्किटे दिल्यास ते आनंदी होणार नाही. ह्या वयात तुमच्या लहान बाळाला अन्नपदार्थांचे खूप पर्याय हवे असतील. जसजसे तुमचे बाळ वाढते तसे चव आणि आवडीनिवडी वाढतात. जर बाळाला वेगवेगळे अन्नपदार्थ दिले तर बाळ खूप खुश होते. बाळाच्या आहारात आरोग्यपूर्ण पर्याय निवडल्यास बाळाच्या पोषणाच्या गरजा […]\n१५ महिन्यांच्या बाळासाठी अन्नपदार्थ – पर्याय, तक्ता आणि पाककृती\nजेव्हा तुम्ही तुमच्यासाठी नेहमीचे जेवण तयार करत असता तेव्हा १५ महिन्यांच्या बाळासाठी जेवणाच्या आणि नाश्त्याचे पर्याय न सुचणे हे खूप स्वाभाविक आहे. लहान मुलांच्या आणि मोठ्यांच्या पोषणाच्या गरजा ह्या वेगवेगळ्या असतात आणि दोघांच्याही पोषणाच्या गरजा भागवण्यासाठी कुठले अन्नपदार्थ योग्य आहेत हे समजणे थोडे अ��घड होऊन बसते. आणि म्हणूनच आहाराचे योग्य नियोजन आणि सोपे वेळापत्रक असल्यास […]\n२१ महिन्यांच्या बाळासाठी अन्नपदार्थ – विविध पर्याय, आहार तक्ता आणि पाककृती\nपोषणमूल्ये आणि बाळाचा आहार ह्या दृष्टीने बाळाची काळजी घेणे तुम्हाला आवाहनात्मक वाटू शकते. ह्या कालावधीत त्यांचा व्यक्तिमत्व विकास होत असतो आणि त्यांच्या खाण्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात. ह्या विकासाच्या टप्प्यांच्या दरम्यान ते पालकांसाठी त्रासाचे होऊ शकते. त्यामुळे बाळाच्या आहाराचे नियोजन करणे हे अतिशय महत्वाचे आहे. २१ महिन्यांच्या बाळासाठी पोषणाची गरज खाली दिलेली पोषणमूल्ये २१ महिन्यांच्या […]\n२० महिन्यांच्या बाळासाठी अन्नपदार्थ – पर्याय, आहार तक्ता आणि पाककृती\nजेव्हा तुमचे बाळ २० महिन्यांचे होते तेव्हा थोडे लहरी होते. तुम्ही जे अन्न बाळाला भरवाल ते बाळ खाईलच असे नाही. आधी बाळाला आवडत असलेला नाश्ता आता बाळ खाणार नाही. आता मुले वयाच्या अशा टप्प्यावर आहेत की त्यांच्या खाण्याच्या सवयी बदलतात. अशावेळी अगदी पटकन तयार करता येण्याजोग्या पाककृती हाताशी असल्यावर, आणि बाळ पटकन स्वीकारेल अशी आहाराची […]\n१७ महिन्याच्या बाळासाठी अन्नपदार्थ – पर्याय, आहार तक्ता आणि पाककृती\nबाळाला भरवणे ही काही सोपी गोष्ट नाही, बाळ जेव्हा १७ महिन्यांचे होते तेव्हा खाण्यासाठी खूप नखरे करते आणि मग बाळाला भरवणे हे तुमच्यासाठी एक आव्हान बनून जाते. जर तुम्हाला बाळाला काय भरवावे हा प्रश्न सतत पडत असेल तर आता काळजीचे काही कारण नाहींनाही . ह्या परिस्थितीत तुम्ही एकट्याच नाही आहात. जसजशी बाळाची वाढ होते तसे […]\n१६ महिन्यांच्या बाळासाठी अन्नपदार्थ – पर्याय, आहारतक्ता आणि पाककृती\nजशी मुले मोठी होऊ लागतात तसे त्यांना काय खायला द्यावे हा प्रश्न असतो. बाळ जरी आता घनपदार्थ खाऊ लागले असेल तरी सुद्धा योग्य पोषण असलेले, बाळाला आवडतील असे वेगवेगळे अन्नपदार्थ करणे म्हणजे तारेवरची कसरत वाटू शकते. १६ महिन्यांच्या बाळाच्या पोषणाच्या गरजा नाश्ता किंवा जेवण असो, तुमच्या १६ महिन्यांच्या बाळाला त्याला आवश्यक असलेली पोषणमूल्ये योग्य प्रमाणात […]\nदर महिन्याला होणारा बाळाचा विकास\nमोठी मुले (५-८ वर्षे)\nटॉईज, बुक्स अँड स्कुल\nबर्थ डे अँड गिफ्ट्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.livemarathi.in/satish-patil-vice-president-of-the-district-has-replied-that-the-opposition-is-accusing-us-of-failure/", "date_download": "2022-01-23T20:29:35Z", "digest": "sha1:XDUTNBGACI6ES6ISINDAIACY4QCETAQR", "length": 8891, "nlines": 100, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "विरोधकांचे आमच्यावर वैफल्यातून आरोप : सतीश पाटील (व्हिडिओ) | Live Marathi", "raw_content": "\nHome News Flash विरोधकांचे आमच्यावर वैफल्यातून आरोप : सतीश पाटील (व्हिडिओ)\nविरोधकांचे आमच्यावर वैफल्यातून आरोप : सतीश पाटील (व्हिडिओ)\nआज झालेल्या जिल्हा परिषदेच्या सभेतील कामकाजावरून विरोधक आमच्यावर वैफल्यातून आरोप करीत असल्याचे प्रत्युत्तर उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी दिले आहे.\nPrevious articleआजची जि. प. सभा म्हणजे ग्रामीण विकासाच्या दृष्टीने काळा दिवस : विजय भोजे (व्हिडिओ)\nNext articleकेजी टू पीजी मोफत शिक्षणासाठी अपक्ष म्हणून रिंगणात : डॉ. राजेंद्र कुंभार\nअन्यथा गोकुळच्या कारभारासंदर्भात सर्व पुराव्यांसह जनतेसमोर जावं लागेल : शौमिका महाडिक\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार प्रेरणादायी : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर\nबेरकळवाडी गावाला ‘गोकुळ’ च्या संचालकांची भेट…\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार प्रेरणादायी : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर\nकुरुंदवाड (प्रतिनिधी) : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कार्य आणि नेतृत्व शब्दात सामावणे अशक्य आहे. त्यांचे विचार पुढील पिढ्यांना देखील प्रेरणा देत राहतील. सामान्य माणसांच्या प्रश्नांवर प्रत्यक्ष मैदानात झुंजणाऱ्या,सर्वसामान्य माणसांचा ते बुलंद आवाज होते. देशाच्या...\nबेरकळवाडी गावाला ‘गोकुळ’ च्या संचालकांची भेट…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या मार्गदर्शनाखाली करवीर तालुक्यातील बेरकळवाडी गावाला संचालकांनी भेट दिली. या गावात गुजरात व हरियाणा राज्यातून जातिवंत ४८ म्हैशी खरेदी केलेल्या असून त्यांच्या पासून जन्मलेली मादी वासरे,...\nबिटकॉईनमध्ये गुंतवणुकीदाराची २० लाखांची फसवणूक : तिघांवर गुन्हा दाखल\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करायला लावून केदार रानडेसह अन्य दोघांनी २० लाखांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी सुहास नागन्नावार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजरामपुरी पोलीस ठाण्यात केदार रानडेसह अन्य दोघां विरोधात...\nजिल्ह्यात चोवीस तासात ‘७२३’ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात ७२३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात दोघांचा मृत्यू झाला असून ४२२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – ३११, आजरा –...\nशिवसेनेतर्फे मोफत युनिव्हर्सल पासचे वाटप : रविकिरण इंगवले\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कोरोनाचे दोन डोस पूर्ण झालेल्या नागरिकांना विनामूल्य कोरोना डोसचे प्रमाणपत्र (युनिव्हर्सल पास) विनामूल्य देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. अशी माहिती माजी उपमहापौर रविकिरण इंगवले यांनी...\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘गडहिंग्लज अर्बन’ला भेटला ‘हर्षद मेहता’.. : 13 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली...\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.newsdanka.com/politics/bjp-leader-atul-bhatkhalkar-file-complaint-against-mamata-banerjee-in-dindoshi-police-station/39580/", "date_download": "2022-01-23T20:34:44Z", "digest": "sha1:SQACPBHYLBUXYZA4EKSRJKFIK44UC36G", "length": 11944, "nlines": 141, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Bjp Leader Atul Bhatkhalkar File Complaint Against Mamata Banerjee In Dindoshi Police Station", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरक्राईमनामाममता बॅनर्जींविरोधात अतुल भातखळकर यांनी दाखल केली तक्रार\nममता बॅनर्जींविरोधात अतुल भातखळकर यांनी दाखल केली तक्रार\nवानखेडे ड्रग्जवाल्यांवर कारवाई केलीत, आता भोगा…\nज्ञानदेव आणि अज्ञान देव….\nराज्यातील संघर्ष नाट्याचा तिसरा अंक\nजावेद अख्तर, तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाही\nराष्ट्रगीताचा अवमान केल्याचे प्रकरण\nभाजपाचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रगीताच्या केलेल्या अवमानाविरोधात दिंडोशी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. ममता बॅनर्जी यांच्याविरोधात एफआयआर दाखल करावा आणि त्यांना शिक्षा व्हावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.\nआमदार भातखळकर यांनी म्हटले आहे की, काल प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी फो�� सिझन हॉटेलमध्ये बैठक घेतली. ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रगीताला स्वतःच सुरुवात केली. प्रथम त्या बसूनच गात होत्या. नंतर त्यांना भान आले असावे म्हणून त्या उभ्या राहिल्या आणि त्यानंतर त्यांनी राष्ट्रगीत अर्धवटच संपविले. १९७१चा जो राष्ट्रगीताचा सन्मान कायदा आहे, त्या आधारे हे स्पष्ट होते की, त्यांनी राष्ट्रगीताचा अवमान केला आहे. १९७१ च्या या कायद्यातील कलम ३ नुसार हा राष्ट्रगीताचा अपमान आणि देशाचा अपमान आहे. त्यामुळे दिंडोशी पोलिस स्टेशनमध्ये मी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्यावरोधात एफआयआर दाखल करून त्यांना शिक्षा करावी, अशी मी मागणी केली आहे.\nराष्ट्रगीताचा अपमान करणाऱ्या प.बंगालच्या मुख्यमंत्री @MamataOfficial यांच्या विरोधात मी आज दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. देशाच्या अस्मितेचा अपमान सहन करणार नाही. pic.twitter.com/19iMn5JF2P\nबुधवार, १ डिसेंबर रोजी ममता बॅनर्जी त्यांनी आपल्या मुंबई दौऱ्या दरम्यान एका विशेष कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात ममता बॅनर्जी यांनी महाराष्ट्रातील लेखक, विचारवंत, पत्रकार, कलाकार, बुद्धिजीवी अशा लोकांसोबत संवाद साधला. या कार्यक्रमाला ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर, अभिनेत्री स्वरा भास्कर, अभिनेत्री रिचा चढ्ढा, पत्रकार राजू परुळेकर, लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर, स्टँड अप कॉमेडियन मुनव्वर फारुकी अशी अनेक मंडळी उपस्थित होती. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये हा कार्यक्रम पार पडला.\nउत्तर कोल्हापूरचे काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन\nपुढील काही तासात महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात पाऊसाची हजेरी लागण्याची शक्यता\nममता बॅनर्जी यांनी केला राष्ट्रगीताचा अपमान\nकिशोर गट राष्ट्रीय खोखोत महाराष्ट्राला दुहेरी विजेतेपद\nममता बॅनर्जी यांचे मुंबईत बुधवारी एका कार्यक्रमात स्वागत करण्यात आले. त्या कार्यक्रमात छोटे भाषण केल्यावर ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रगीत अर्धवट गायले. ….पंजाब सिंधू गुजरात मराठा, द्राविड उत्कल बंग इथपर्यंत गाऊन त्यांनी जय भारत, जय मराठा, जय बंगाल अशी घोषणा देत कार्यक्रम संपविला.\nआणि मागील लेखभाजपाने सुरू केली मथुरेची तयारी\nमुंबईच्या गाड्यांवर का पसरली पांढरी चादर\n…हे आहे नेताजींच्या पुतळ्याचे महत्त्व\n‘मी स्वातंत्र्याची भीक स्वीकारणार नाही, स्वातंत्र्य मिळवणार असे म्हणणाऱ्या नेताजींना नमन’\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nमुंबईच्या गाड्यांवर का पसरली पांढरी चादर\n…हे आहे नेताजींच्या पुतळ्याचे महत्त्व\n‘मी स्वातंत्र्याची भीक स्वीकारणार नाही, स्वातंत्र्य मिळवणार असे म्हणणाऱ्या नेताजींना नमन’\nनिवडणूक मतचाचण्यांनी फोडला समाजवादी पक्षाला घाम\n‘बेबी’ चित्रपटातील एंजल आता ओळखताच येणार नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://agrostar.in/article/%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%A1-%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%9F%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-712-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE/61cd44d5fd99f9db4500e4e8?language=mr", "date_download": "2022-01-23T21:38:37Z", "digest": "sha1:IJH2Y67HSMBV6SYT4SVFKNVOJJXRDEIO", "length": 2210, "nlines": 40, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - असा करा डाऊनलोड डिजीटल सहीयुक्त 7/12 उतारा! - अॅग्रोस्टार", "raw_content": "\nअॅग्रोस्टार अटी व नियम\nअसा करा डाऊनलोड डिजीटल सहीयुक्त 7/12 उतारा\nजमीनीचा ७/१२ उतारा आता मोबाईलवरती सुध्दा डाऊनलोड करता येत असून बऱ्याच जणांना डाऊनलोड करण्याची प्रक्रिया माहित नसल्या कारणाने अडचण येते, महसूल विभागाच्या वेबसाईटवरून अत्यंन्त सोप्या पध्दतीने मोबाईलवर सुध्दा ७/१२ उतारा डाऊनलोड करता येतो. याविषयी अधिक माहितीसाठी व्हिडिओ पूर्ण करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtralokmanch.com/2021/11/05/chance-of-rain-with-thunderstorms-in-the-next-few-days-in-the-state-yellow-alert-to-pune-satara-sangli-kolhapur/", "date_download": "2022-01-23T21:44:42Z", "digest": "sha1:EJUOSR2R6I5GKBDQOPVFQOS32N42LGF3", "length": 8405, "nlines": 104, "source_domain": "maharashtralokmanch.com", "title": "राज्यात पुढील काही दिवसात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरला यलो अलर्ट - Maharashtra Lokmanch", "raw_content": "\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने भव्य रोजगार मेळावा संपन्न\nअनुप जलोटा, राहुल देशपांडे यांच्या गायनाने १५ व्या वसंतोत्सवाचा समारोप\nबाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त येरवडा गावात शिवसेना शाखा वार्ता फलकाचे उद्घाटन\nबाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेनेतर्फे पोलिसांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप\nनाना पटोलेंचे वक्तव्य द���रुड्या गावगुंडासारखे – चंद्रकांत पाटील\nराज्यात पुढील काही दिवसात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरला यलो अलर्ट\nपुणे : ऐन सणासुदीच्या काळात राज्यात पुढील तीन ते चार दिवसात राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. उद्या पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिधुदुर्ग, रत्नागीरी, रायगड या जिल्ह्यांना हवामान खात्याने यलो अलर्ट दिला आहे.\nराज्यात सकाळच्या सुमारास हलकी थंडी जाणवू लागली असली तरी दिवाळीत मात्र ढगाळ हवामान आहे. काल लक्ष्मी पूजनच्या दिवशी पुणे परिसरात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. तर उद्यापासून पुढील चार दिवस पुण्यात हवामान खात्याने राज्यातील काही भागात यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस राज्यात वीजांच्या गडगडाटासहीत काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. शनिवार आणि रविवारी मुंबई आणि ठाण्यात देखील तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. सध्या लक्षद्विप दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होतं आहे. पुढील तीन दिवसांत हवेच्या कमी दाबाचं हे क्षेत्र आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.\n← दुसऱ्याच्या मुलांचे बारसे करण्याची शिवसेनेला सवय – नारायण राणे\nशरद पवारांच्या व्यक्तव्यावरून फडणवीस म्हणाले, “ज्यांना काही समजतच नाही, अशी मंडळी यात बोलत..” →\nपुढील दोन दिवस राज्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार\nयेत्या दोन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, आणि घाट परिसरात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी लागण्याची शक्यता\nमुंबईसह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गाला रेड अलर्ट\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने भव्य रोजगार मेळावा संपन्न\nअनुप जलोटा, राहुल देशपांडे यांच्या गायनाने १५ व्या वसंतोत्सवाचा समारोप\nबाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त येरवडा गावात शिवसेना शाखा वार्ता फलकाचे उद्घाटन\nबाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेनेतर्फे पोलिसांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप\nनाना पटोलेंचे वक्तव्य दारुड्या गावगुंडासारखे – चंद्रकांत पाटील\nAFC Women’s Asia Cup – चीनचा इराणविरुद्ध दणकेबाज विजय\nपुणेकरांना किंचित दिलासा – रविवारी 6 हजार 299 नवीन कोरोना रुग्ण\nपद्मविभूषण पं बिरजू महाराज यांना नंदक���शोर कल्चरल सोसायटी द्वारे भावपूर्ण श्रद्धांजली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"}
+{"url": "https://www.livemarathi.in/death-of-shivshahir-babasaheb-purandare/", "date_download": "2022-01-23T21:36:34Z", "digest": "sha1:NQBS7AYYNE27CZJEA5UYAXNYOMVMEXQI", "length": 11294, "nlines": 100, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन | Live Marathi", "raw_content": "\nHome Uncategorized शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन\nशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन\nपुणे (प्रतिनिधी) : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (वय १००) यांचे आज (सोमवार) पहाटे निधन झाले. मागील ३ दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.\nबाबासाहेब पुरंदरे यांचे मूळ नाव बळवंत मोरेश्वर पुरंदरे. त्यांचा जन्म २९ जुलै १९२२ रोजी पुण्याजवळच्या सासवडमध्ये झाला. भारत इतिहास संशोधक मंडळासोबत त्यांनी इतिहास संशोधक म्हणून आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली. २०१५ सालापर्यंत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर १२ हजाराहून अधिक व्याख्याने दिली आहेत. बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा आणि मराठा साम्राज्य आणि शिवकालीन ऐतिहासिक दस्तऐवजांचा सखोल अभ्यास केला आहे.\nजवळपास सात दशके त्यांनी इतिहास संशोधनाचे कार्य केले. महाराष्ट्र सरकारने त्यांना २०१५ मध्ये महाराष्ट्र भूषण देऊन त्यांचा गौरव केला होता. इतिहास संशोधनात केलेल्या कार्याची दखल घेत त्यांचा पद्मविभूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला होता. बाबासाहेब पुरंदरे यांनी ऐतिहासिक विषयांवर वर्णनात्मक लेखन केले. त्याशिवाय, ललित कादंबरी लेखन, नाट्यलेखनही केले. ‘जाणता राजा’ या ऐतिहासिक गाजलेल्या नाटकाचे दिग्दर्शन केले. त्यांनी लिहिलेल्या राजा शिवछत्रपती या ग्रंथाच्या १६ आवृत्ती प्रकाशित झाल्या असून ५ लाखांहून अधिक प्रती प्रकाशित झाल्या आहेत.\nPrevious articleपाकिस्तानच्या कारागृहातून २० भारतीय मच्छिमारांची सुटका…\nNext articleपंढरपुरात कार्तिकी एकादशीनिमित्त अजित पवारांच्या हस्ते महापूजा\nअन्यथा गोकुळच्या कारभारासंदर्भात सर्व पुराव्यांसह जनतेसमोर जावं लागेल : शौमिका महाडिक\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार प्रेरणादायी : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर\nशिवसेनेतर्फे मोफत युनिव्हर्सल पासचे वाटप : रविकिरण इंगवले\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार प्रेरणादायी : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर\nकुरुंदवाड (प्रतिनिधी) : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कार्य आणि नेतृत्व शब्दात सामावणे अशक्य आहे. त्यांचे विचार पुढील पिढ्यांना देखील प्रेरणा देत राहतील. सामान्य माणसांच्या प्रश्नांवर प्रत्यक्ष मैदानात झुंजणाऱ्या,सर्वसामान्य माणसांचा ते बुलंद आवाज होते. देशाच्या...\nबेरकळवाडी गावाला ‘गोकुळ’ च्या संचालकांची भेट…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या मार्गदर्शनाखाली करवीर तालुक्यातील बेरकळवाडी गावाला संचालकांनी भेट दिली. या गावात गुजरात व हरियाणा राज्यातून जातिवंत ४८ म्हैशी खरेदी केलेल्या असून त्यांच्या पासून जन्मलेली मादी वासरे,...\nबिटकॉईनमध्ये गुंतवणुकीदाराची २० लाखांची फसवणूक : तिघांवर गुन्हा दाखल\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करायला लावून केदार रानडेसह अन्य दोघांनी २० लाखांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी सुहास नागन्नावार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजरामपुरी पोलीस ठाण्यात केदार रानडेसह अन्य दोघां विरोधात...\nजिल्ह्यात चोवीस तासात ‘७२३’ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात ७२३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात दोघांचा मृत्यू झाला असून ४२२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – ३११, आजरा –...\nशिवसेनेतर्फे मोफत युनिव्हर्सल पासचे वाटप : रविकिरण इंगवले\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कोरोनाचे दोन डोस पूर्ण झालेल्या नागरिकांना विनामूल्य कोरोना डोसचे प्रमाणपत्र (युनिव्हर्सल पास) विनामूल्य देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. अशी माहिती माजी उपमहापौर रविकिरण इंगवले यांनी...\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘गडहिंग्लज अर्बन’ला भेटला ‘हर्षद मेहता’.. : 13 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली...\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "http://jagdishnews.com/2020/11/10/%E0%A4%B8%E0%A5%8C-%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2022-01-23T21:15:21Z", "digest": "sha1:FD4JDKSYLJQA72FYODXXKDH3CB52FS7K", "length": 16073, "nlines": 213, "source_domain": "jagdishnews.com", "title": "सौ. जयश्री नामदेव पारस्कर या विवाहितेवर खुनी हल्ला !मंगळवार दि. १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी नांदुरा सोनज रेल्वेगेट परीसरातील घटना !! - Jagdish News", "raw_content": "\nनांदगाव खंडेश्वर मध्ये युवकाने घडवले माणुसकीचे दर्शन \nहिंदुराष्ट्र सेना अकोला द्वारा आयोजीत ई – श्रम कार्ड नोंदणी…\nवीज वितरण कंपनीच्या नियोजनशून्य कारभारामुळे शेतकऱ्याचे हाल\nटिपु सुलतान चौक परीसरात गोवंश कत्तल करणार्या आरोपींना हिवरखेड पोलिसांनी रंगेहात…\nHome ताज्या-घडामोडी सौ. जयश्री नामदेव पारस्कर या विवाहितेवर खुनी हल्ला मंगळवार दि. १० नोव्हेंबर...\nसौ. जयश्री नामदेव पारस्कर या विवाहितेवर खुनी हल्ला मंगळवार दि. १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी नांदुरा सोनज रेल्वेगेट परीसरातील घटना \nया बाबत अधिक वृत्त असे कि, नांदुरा दहीगांव रस्त्यावरील सोनज रेल्वे गेट परीसरात घडलेल्या या वृतानुसार २ भगीनी आपल्या टुव्हिलर वाहनाने जिगांव येथे जात असतांना मोटारसायकलवर मागुन आलेल्या २ अज्ञात ईसमांनी त्या महिलांचे वाहनासमोर गाडी आडवी लाऊन रस्ता अडविला.\nमोटारसायकल वरून खाली ऊतरून काही कळायच्या आतच त्या दोघींचे डोळ्यात मिरची पावडर फेकली. यातील एकाने वाहनावर मागे बसलेल्या सौ. जयश्री नामदेव पारस्कर (वय अंदाजे ३० ) रा. भोटा ता. नांदुरा हिचे हाताने डोक्याचे केस धरून रस्त्यावर आपटले मारहान करीत त्या महिलेच्या तोंडावर हातातील विळ्या सारख्या वस्तुने अनेक वार केल्यामुळे ती रस्त्यातच रक्त बंबाळ होऊन निपचीत पडली होती. तर सोबत असणार्या ईसमाने वाहन चालविणार्या मुलीस रस्त्यावर ढकलले व मारहान केली.अशा आशयाचे बयान जखमी महिले सोबत असणार्या मुलीने नांदुरा पोलिसांना दिले आहे.\nआकस्मीतपणे झालेल्या खुनी हल्यानंतर ते दोघेही अज्ञात मारेकरी घटनास्थळावरून पसार झाले. सदर घटना मंगळवार सायंकाळी ५\nघटना घडल्यावर जाणार्या येणार्यांची गर्दी जमली त्यातील एकाने सदर घटनेची माहिती ओमसाई फाऊंडेशन चे विलास निंबोळकर यांना कळविताच क्षणाचाही विलंब न करता आपल्या हातचे काम सोडुन आपले सहकारी प्रविणभाऊ डवंगे(सकाळ प्रतिनिधी) यांचेसह एम्बुंलंस घेऊन सोनज गेटजवळ घटनास्थळी हजर होऊन रक्ताच्या थाळोळ्यात पडलेल्या सौ. जयश्री नामदेव पारस्कर या महिलेस तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र, नांदुरा येथे दाखल केले.\nशासकिय दवाखाण्याचे वैध्यकिय अधिकारी डाॅ. लक्ष्मीनारायण जैसस्वाल, त्यांचे स्टाॅप यांनी तातडिने सलाईन,ईंजेक्शन ईत्यादी प्राथमीक ऊपचार करून सदर जखमी महिला पेशंटला पुढिल ऊपचारासाठी खामगांव रूग्नालयात रेफर केलेले आहे.\nनांदुरा पोलीस स्टेशन आॅफीसर सुरेश नाईकनवरे यांचे मार्गदर्शनात सदर घटनेची माहिती घेऊन महिलेवर भररस्त्यात हल्ला करणार्या अज्ञात आरोपीचां शोध तातडिने घेण्यासाठी सुचना दिल्या.\nनांदुरा सोनज रेल्वेगेट पर्यंत दररोज सकाळ संध्याकाळ माॅर्निग / ईव्हिनिंग वाॅक करण्यासाठी अनेक महिला,पुरूष पायदळ जात येत असतात. आजची घटना समजल्यावर त्यांना सुध्दा भिती वाटल्याशिवाय राहणार नाही.\nPrevious articleआपल्या घरात कुणीतरी पुण्यवान व्यक्ती असतो ते असेपर्यंत आपल्या घरात कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही….\nNext articleचांदूर में विशेष दल का जुआ अड्डे पर छापा 3 गिरफ्तार \nमृतप्राय झालेल्या नांदुरा नगरपालिकेच्या ,,जलशुध्दिकरण,, केंद्राला नवसंजीवनी देण्यासाठी जलमित्र नगरसेवक अजयभाऊ घनोकार यांची पुनच्य गरज \nकाँग्रेस कमिटीचे शेगांव शहर अध्यक्ष किरणदादा देशमुख यांचे न. प. मुख्याधिकारी यांच्या विरुद्ध सुरू असलेल्या उपोषणाला वाढता प्रतिसाद \nशेगांव शहरात न. प.मुख्याधिकाऱ्यांच्या बदलीसाठी सुरू असलेले काँग्रेसचे आंदोलन चिघळले आक्रमक महिला काँग्रेस कार्यकर्त्यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या फोटोला चढवल्या बांगड्या \nसंपादक : श्री.जगदीश आगरकर\nनांदगाव खंडेश्वर मध्ये युवकाने घडवले माणुसकीचे दर्शन \nहिंदुराष्ट्र सेना अकोला द्वारा आयोजीत ई – श्रम कार्ड नोंदणी...\nवीज वितरण कंपनीच्या नियोजनशून्य कारभारामुळे शेतकऱ्याचे हाल\nतलाठी अनिल अंभोरे यांची तहसील कार्यालयाचे वाॅशरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या \nसौ. जयश्री नामदेव पारस्कर या विवाहितेवर खुनी हल्ला \nअकोल्यातील भावी जिल्हाधिकाऱ्याचा अखेर कोरोनाने घेतला बळी \nया इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सह��त असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो बुलढाणा न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील\nजळगांव (जामोद) वनपरीक्षेत्रातील तरोडा बु.शेतशिवारात १० हरीण मृतावस्थेत आढळले \nमलकापूर तालुक्यात ९० टक्क्यांवर सोयाबीन पिकाचे नुकसान शासकिय मदत भरपाईतून वगळल्याने...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"}
+{"url": "https://marathiparenting.firstcry.com/articles/pregnancy-madhe-bhartiya-paddhatiche-shauchalay-waparne-surakshit-ahe-ka-%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B6%E0%A5%8C%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE/?ref=interlink", "date_download": "2022-01-23T22:16:26Z", "digest": "sha1:ZKFCGUWQBX6CWRPWWUHREIARIVHVX3NI", "length": 23477, "nlines": 220, "source_domain": "marathiparenting.firstcry.com", "title": "गरोदरपणात भारतीय पद्धतीचे शौचालय वापरणे सुरक्षित आहे का? | Is It Safe to Use Indian Style Toilet During Pregnancy in Marathi", "raw_content": "\nदर महिन्याला होणारा बाळाचा विकास\nमोठी मुले (५-८ वर्षे)\nटॉईज, बुक्स अँड स्कुल\nबर्थ डे अँड गिफ्ट्स\nदर महिन्याला होणारा बाळाचा विकास\nमोठी मुले (५-८ वर्षे)\nटॉयज़, बुक्स एंड स्कूल\nबेबी गियर एंड नर्सरी\nHome गर्भारपण प्रसुतीपूर्व काळजी गरोदरपणात भारतीय पद्धतीचे शौचालय वापरणे सुरक्षित आहे का\nगरोदरपणात भारतीय पद्धतीचे शौचालय वापरणे सुरक्षित आहे का\nBy: मंजिरी एन्डाईत - May 4, 2021\nगर्भवती असताना भारतीय शौचालय वापरणे सुरक्षित आहे का\nगरोदरपणात भारतीय–शैलीतील शौचालय वापरण्याचे फायदे\nभारतीय पद्धतीचे शौचालय वापरताना घ्यावयाची काळजी\nघरात एक नवीन पाहुणा येणार आहे ह्या बातमीने प्रत्येकजण आनंदी होतो, परंतु सावधगिरी बाळगणे आणि काळजीपूर्वक वागणे देखील आवश्यक आहे. त्यासाठी गरोदर महिलांच्या खाण्याच्या सवयींवर लक्ष ठेवले जाते, घर चाइल्डप्रूफ केले जाते आणि व्यायाम अनिवार्य केले जातात. तथापि, एक साधे काम ज्याचा लोक फारसा विचार करीत नाहीत ते म्हणजे गरोदर स्त्रीचे पोट साफ होणे. आजकाल आपल्यापैकी बहुतेक लोकांकडे पाश्चिमात्य शैलीतील शौचालये आहेत. आणि जरी आपल्या घरात भारतीय शैलीतील शौचालय असेल तर गर्भवती महिलेस ते वापरण्यास परवानगी नसते. परंतु गरोदरपणात भारतीय शौचालय वापरणे खरोखर हानिकारक आहे काय तुम्ही गरोदर असताना तुम्हाला ह्याबद्दल माहिती असणे आवश्यक आहे.\nगर्भवती असताना भारतीय शौचालय वापरणे सुरक्षित आहे का\nएखादी स्त्री गर्भवती असताना भारतीय किंवा स्क्वाट टॉयलेट वापरणे केवळ सुरक्षित नाही तर आई आणि बाळासाठी देखील ते चांगले आहे. गर्भवती असताना भारतीय शौचालयाचा वापर करण्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. तथापि, जर तुम्हाला अकाली प्रसूतीचा धोका असेल आणि डॉक्टरांनी तुम्हाला भारतीय शौचालय न वापरण्यास सांगितले असेल गरोदरपणात भारतीय शौचालय वापरू नका.\nगरोदरपणात भारतीय–शैलीतील शौचालय वापरण्याचे फायदे\nगरोदरपणात भारतीय शौचालयाचा वापर केल्याने गर्भवती स्त्रीला फायदा होतो. त्यामुळे खालील फायदे होतात\nस्क्वॉटिंगमुळे पेल्विक प्रॉलेप्सची शक्यता कमी होते.\nभारतीय शौचालयाचा वापर केल्याने शरीरातील मल बाहेर टाकण्यासाठी पोटावर आवश्यक दबाव निर्माण होण्यास मदत होते.\nहोणाऱ्या आईच्या शरीराचा आणि शौचालयाच्या पृष्ठभागा दरम्यान असुरक्षित संपर्क टाळला जातो.\nस्त्रीच्या मांडी कडील तसेच ओटीपोटाचे क्षेत्र मजबूत करते आणि बाळाच्या प्रसूतीसाठी तिला तयार करते.\nप्रसूतीच्या वेळी ही स्थिती आदर्श मानली जाते कारण त्यामुळे जन्म कालवा उघडतो आणि बाळास नैसर्गिकरित्या खाली उतरण्यास मदत होते.\nभारतीय पद्धतीचे शौचालय वापरताना घ्यावयाची काळजी\nभारतीय महिलांनी भारतीय शौचालये वापरणे ठीक आहे, प्रत्येक गोष्ट आईच्या गरजेनुसार आहे याची काळजी घ्यावी. भारतीय–शैलीतील शौचालय वापरताना काही गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहेतः\nघसरू नये व अपघात होऊ नयेत यासाठी टॉयलेटचे क्षेत्र कोरडे व स्वच्छ असल्याची खात्री करा.\nगर्भवती महिलेला बसताना संतुलन साधण्यासाठी, बाथरूमच्या प्रत्येक बाजूला हँडल्स बसवा जेणेकरून तिची त्यावर चांगली पकड असेल आणि ती मागे पडणार नाही (एका सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की पाश्चिमात्य शौचालयाची सवय असल्यामुळे तीनपैकी एक महिला भारतीय शौचालयात नीट बसू शकत नाही).\nनंतरच्या स्वच्छतेसाठी लागणारे टॉयलेट पेपर आणि पाणी जवळ असल्याची खात्री करा. होणाऱ्या आईला ते घेण्यासाठी जास्त ताण पडणार नाही ह्याची खात्री करा.\nतुमच्या शरीराच्या गरजेनुसार तुम्ही कोणत्या प्रकारचे शौचालय वापरावे याबद्दल प्रसूती–तज्ञाशी सल्लामसलत करा. तसेच, जर तुम्हाला भारतीय शौचालय वापरण्याची सवय नसेल तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्यामुळे गरोदरपणातील पुढील गुंतागुंत टळेल.\n��ाथरूम मध्ये चांगला प्रकाश आणि हवा असल्याचे सुनिश्चित करा. त्यामुळे गर्भवती स्त्रीला गुदमरल्यासारखे होणार नाही आणि तिला आरामदायक वाटेल.\nशौचास करताना खूप दाब देऊ नका त्यामुळे तुमच्या पोटावर आणि पेल्विक क्षेत्रावर जास्त दबाव येऊ शकतो.\nशौचासाठी बसताना आपली पाठ सरळ ठेवा (हे सुरुवातीच्या काळात थोडेसे कठीण असेल परंतु कालांतराने सोपे होईल). ह्यामुळे संतुलन टिकवून ठेवण्यास आणि कोणत्याही प्रकारची घसरण किंवा वेदना टाळण्यास मदत होईल.\nबाथरूम मध्ये घसरून पडणे टाळण्यासाठी घट्ट पकड असलेल्या चपला घाला.\nपाश्चिमात्य शौचालयात तुम्ही भारतीय शौचालयात बसता तसे दोन पायांवर बसू नका. त्यामुळे उंचावरून पडण्याची शक्यता वाढते.\nगर्भवती स्त्रीने मदतीसाठी हाक मारल्यानंतर लगेच तिच्याकडे लक्ष दिले पाहिजे. जर स्त्री अस्वस्थ असेल, तिला चक्कर येत असेल किंवा कोणत्याही प्रकारच्या वेदना ती अनुभवत असेल तर हे आवश्यक आहे.\nगर्भवती महिलेच्या आरोग्यासाठी भारतीय शौचालय चांगले आहे. ह्यामुळे शौचास साफ होण्यास मदत होतेच, परंतु ह्यामुळे तिचे मन आणि शरीर सुद्धा तयार होते. तथापि, भारतीय शौचालय गर्भवती स्त्रीसाठी फायदेशीर असले तर सुरक्षित राहण्यासाठी सावधानता बाळगणे गरजेचे आहे.\nमातृदिनासाठी तुमच्या आईला पाठवण्यासाठी कोट्स, मेसेजेस आणि शुभेच्छासंदेश\nभारतामध्ये मुलींच्या भविष्यासाठी सर्वोत्तम गुंतवणूक योजना\nगरोदरपणात लघवीला वास येणे: कारणे आणि उपचार\nगरोदरपणात रात्रीच्या वेळी पोटातील बाळाची हालचाल किंवा त्याचे पाय मारणे - सुरक्षित आहे का\nगरोदरपणात होणारी सर्दी: कारणे, लक्षणे आणि उपचार\nगरोदरपणाच्या ८ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन\nगरोदरपणात स्तनांमध्ये होणारी वेदना: कारणे, परिणाम आणि उपचार\nगरोदरपणात योनीमार्गातून होणारा स्त्राव\nगरोदरपणात होणारा टॉन्सिलायटिस: कारणे, लक्षणे आणि घरगुती उपचार\nमॉर्निंग सिकनेस'साठी सोपे आणि परिणामकारक घरगुती उपाय\nगरोदरपणाच्या ६ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन\nगरोदरपणाच्या १८ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन\nगरोदरपणात योनीला खाज सुटणे\n४० आठवड्यांच्या गर्भवती आहात आणि प्रसूतीची लक्षणे नाहीत - तुम्ही काळजी करावी का\nगरोदरपणात गुदाशयातून रक्तस्त्राव होणे: कारणे, उपाय आणि प्रतिबंध\nगरोदरपणात च���लणे: फायदे, सुरक्षा आणि धोके\nगरोदरपणात होणारी सर्दी: कारणे, लक्षणे आणि उपचार\nगरोदरपणात उच्चरक्तदाबाचे नियमन करण्यासाठी १० नैसर्गिक उपाय\nमॉर्निंग सिकनेस'साठी सोपे आणि परिणामकारक घरगुती उपाय\nगरोदरपणातील 'मोशन सिकनेस': कारणे आणि उपाय\nपालकांनी मुलांना शिकवल्या पाहिजेत अशा ३६ चांगल्या सवयी\nमंजिरी एन्डाईत - August 20, 2019\nमुले नेहमीच पालकांचे अनुकरण करत असतात. पालक मुलांसाठी एक संदर्भ बिन्दू असतात. जेव्हा मुले कुठल्याही त्रासातून जात असतात तेव्हा, पालकांकडे मार्गदर्शनासाठी धाव घेतात. मुले त्यांच्या आयुष्याच्या अगदी सुरुवातीच्या काळापासून पालकांच्या सवयी घेतात. जेव्हा मुले मोठी होतात तेव्हा ते पालकांचे वागणे आणि कृती यांचे अनुकरण करतात. पालक हे मुलांसाठी “रोल मॉडेल” असतात. पालकांचे शहाणपण आणि सवयी, […]\nगरोदरपणाच्या ३४ व्या आठवड्यात जन्मलेले बाळ\nआपण होळीचा सण का साजरा करतो हे तुमच्या मुलांना कसे सांगाल\n‘व’ अक्षरावरून मुलींची अर्थासहित १५० नावे\n८ महिन्यांच्या बाळासाठी अन्नपदार्थांचे विविध पर्याय\nमंजिरी एन्डाईत - April 23, 2021\nतुमच्या २ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास\nक्ष’ आणि ‘ष’ अक्षरावरून मुलांची अर्थासहित ५० नावे\nगर्भधारणेच्या सातव्या महिन्यातील आहार (२५-२८ आठवङे)\nतुमच्या बाळासाठी श्री गणेशाची ७५ नावे\nह्या संकेतस्थळावरील माहिती ही ढोबळ स्वरूपाची आहे आणि फक्त शिक्षित करण्याच्या हेतूने ती उपलब्ध आहे. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ किंवा संबंधित आरोग्य सेवा प्रदाता ह्यांच्या सल्ल्याला ती पर्यायी ठरू शकत नाही. आपणास स्वतःच्या अथवा आपल्या बाळाच्या किंवा मुलाच्या आरोग्यविषयक शंका असतील तर कृपया आपल्या वैद्यांशी संपर्क साधावा. आपण हे लक्षात घ्यावे की ह्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या संवाद प्रक्रियेला मर्यादा आहेत. तुम्हाला लागणारी मदत किंवा मिळणारा प्रतिसाद हा फक्त लेखकाकडून दिला जातो. पेरेंटिंग.फर्स्टक्राय.कॉम कुठल्याही चुका, वगळलेली माहिती किंवा कुठलेही चुकीचे भाष्य ह्यांची जबाबदारी घेत नाही. हे संकेतस्थळ वापरताना तुम्हाला सर्व अटी व शर्ती बंधनकारक आहेत असे निर्देशीत करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mazespandan.com/2021/05/30/%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%9C%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/", "date_download": "2022-01-23T22:25:15Z", "digest": "sha1:5HC4PT2VHUMD726DJXCH57VF3YKYW3KE", "length": 21654, "nlines": 186, "source_domain": "mazespandan.com", "title": "समजण्यात हित आहे.. – स्पंदन", "raw_content": "\nमराठी मन, मराठी स्पंदन..\nयाला जीवन ऐसे नाव..\nरेल्वेत बर्थ कसे बुक केले जातात\nकोरोनामुळे जवळच्या नातेवाईकांत झालेला मृत्यू हादरवून सोडतो. इतके दिवस लांब लांब असलेला कोरोना घराच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलाय ही भावना फार भिववणारी आहे.\nअत्यंत हुशार, कर्तुत्ववान, युनीव्हर्सीटीत एच ओ डी, अनेकांची पीएचडीची गाईड असलेली, रिसर्च फेलोशीप मिळालेली, सामाजिक कार्यात पुढाकार असलेली, देशोदेशीच्या कॉन्फरन्सेसमध्ये पेपर प्रेझेंटेशन करणारी साधारण पंचावन्नच्या आगे मागे वय असलेली ही काकू. वाढत्या वयात तिच्या करिअरकडे ‘आ वासून’ बघावं असं कर्तुत्व. स्वत: कॅन्सर सर्व्हायव्हर होती. दोन वर्षांपुर्वी काका कॅन्सरने गेला. त्याचं प्रदीर्घ आजारपण तिने हिमतीने काढलं. तो गेला तेव्हा तिची लढवय्यी तशीच हळवी बाजूही दिसली होती. तिची खरंतर वेगळी गोष्टंच होईल.\nकाका गेल्यापासून काकू तिच्या नव्वदीतल्या आई, वडील आणि मावशी सोबत रहात होती. हल्लीच पायाला खुप त्रास होतोय म्हणून तिने मावशीला फिजीओथेरपीला घेऊन जायला सुरुवात केली. दोन तिन दिवसांनी मावशीला ताप आला म्हणून घरात सगळ्यांच्या टेस्ट्स केल्या तर मावशी, आई आणि ती अश्या तिघी पॉझिटीव्ह निघाल्या. काकूला बाकी काही सिम्प्टम नव्हतं, श्वासाला त्रास सुरु झाला म्हणून लगेच ॲडमिट केलं आणि काल ती गेलीही जेमतेम पंधरा दिवसांत हलती फिरती कर्तुत्ववान बाई संपली\nअश्या कितीतरी हकीकती. कोव्हिड सेंटरमधून डिस्चार्ज झाल्यावर, सेटल झाल्यावर कार्डीॲक अरेस्टने गेलेले, कोणतेही सिम्प्टम्स नसताना कॉम्प्लीकेशन्स झालेले, मायनर लक्षणं आहेत, काही होत नाही म्हणत दोन तिन दिवसांत गेलेले, वेळेवर ऑक्सीजन/व्हेंटीलटर न मिळाल्याने गेलेले, तरुण वयात आणि आता तर लहान वयातही जाणारे….मृत्यू दबा धरुन बसतो हे ऐकलं होतं, कोरोना ते खरं करुन दाखवतोय…..\nकोरोनाच्या एकूण रुग्णांपेक्षा मृत्यचं प्रमाण कमी असलं तरी तो आहे… आणि कधी कोण त्याच्या झपाट्यात येईल सांगता येत नाही अशी आजची परिस्थिती आहे. रोजचे व्यवहार कुणाला चुकत नाहीत पण हलगर्जीपणे केलेले व्यवहार आपल्या, घरच्यांच्या किंवा पुढच्या साखळीतल्या कोणाच्यातरी जीवावर उठू शकतात याचा विचार कोणी करायचा\nआजमितीला सगळ्यात धोकादायक कोण आहे माहीत आहे…आपण समजतो तो पापभीरु, मध्यमवर्गीय माणूस. त्याचं कारण आहे त्याची परिस्थीतीकडे काणाडोळा करायची, जे उघड्या डोळ्यांनी दिसतंय ते मनाने ॲक्सेप्ट न करण्याची वृत्ती. आजाराचं स्वरूप समजून न घेता तो लाइटली घेण्याची चूक करणारे अनेक लोक आजूबाजूला आहेत. कोरोना हे थोतांड आहे, सगळं राजकारण आहे, टेस्ट्स मॅनेज केल्या जातात, हे सगळे डॉक्टरांचे पैसे खाण्याचे उद्योग आहेत, इन्शुरन्ससाठी टेस्ट पॉझिटीव्ह आणल्या जातात…. असं बोलणारी जमात स्वतःला सर्वज्ञानी समजत असते. त्यांना समजवायला गेलं तर आपलीच खिल्ली उडवली जाते. कोरोनापेक्षाही लवकर पसरणा-या अश्या अफवा एखाद्या गरजू व्यक्तीला ट्रिटमेंटपासून लांब ठेवत असतात हे या लोकांच्या लक्षातच येत नाही. अश्या टोटल डिनायल मोडमध्ये असलेले लोक, आज एक वर्ष आणि इतक्या डेथ्सनंतरही, आजुबाजूला आहेत.\nत्याऊपर मला अवघड वाटतात ते थेअरी परफ़ेक्ट पण प्रॅक्टीकलमध्ये नापास असलेले लोक. त्यांना आजाराची संपुर्ण माहिती असते पण फॉलो करण्याची वेळ आली की ढेपाळतात. यात अगदी उच्चशिक्षितही आले. माझ्या पहाण्यात पहिल्या वेव्हमध्ये पॉझिटिव्ह आलेल्या, अत्यंत मोठ्या पगारावर काम करणा-या एका जोडप्यातला नवरा याचं उत्तम उदाहरण होता. स्वत: पॉझिटीव्ह असूनही ते लपवून ठेवणे, सकाळ संध्याकाळ मस्तपैकी खाली येणे, कुठल्याही प्रकारचे आयसोलेशन न पाळणे, लोकांनी विचारणा केल्यावर कडकडून भांडणे…असे मुद्दाम केल्यासारखे बरेच उद्योग त्यांनी केले. त्यांच्या भीतीने लोकांना घरात बसायची वेळ आली. शेवटी कोणीतरी महानगरपालिकेत फोन केला आणि त्याला अक्षरशः पकडून नेलं.\nव्हॉट्सअप युनीव्हर्सिटीतून पी एच डी झालेली तर एक वेगळीच जमात आहे. जी-याचं पाणी, धण्याचं पाणी, लिंबू आणि अजून काय काय. मला तर ‘घरगुती उपाय’ या शब्दाचाच कंटाळा आलाय. कुठून कुठून वाचून कसलीतरी औषधं आणायची आणि काहीतरी टेम्पररी उपाय करायचे. ती घरात आणतांना सोबत आंदण आणलेल्या कोरोनाचे काय प्रत्येक पॅथीच्या मर्यादा आहेत. जी गोष्ट ज्यावेळी करणे आवश्यक आहे तिच्याकडे काणाडोळा करायचा आणि आवश्यक उपचारांना उशीर करायचा यात आपण हातात असलेला बहुमुल्य वेळ अक्षरशः वाया घालवतोय हे या पीएचडी धारकांच्या लक्षातच येत नाही. बरं असे निम हकीम स्वत�� पुरते उपचार करुन थांबत नाहीत, इतरांना ज्ञान वाटण्याची त्यांना फार हौस असते. त्यातून होतो काय तर फक्त उशीर. मुळ आजारावर त्वरीत उपचार करुन नंतर सप्लीमेंट म्हणून काय घ्यायचे ते घ्या. कोरोनावर जे उपचार हवेत ते करायलाच हवेत. व्हेंटीलेटरला कोणताही काढा, घरगुती औषध हा आजच्या काळात तरी पर्याय नाही.\nव्यक्ती तितक्या प्रकृती हे खरं असलं तरी ते नको तिथे वापरण्यात आपण आपला शूरपणा दाखवतो. आयसोलेशन टाळायसाठी टेस्ट न करणारे, काहितरी थातुरमातूर उपचार करणारे, लक्षणं उगीचच अंगावर काढणारे, मदतनीसांपासून आजार लपवणारे, आयसोलेशनचा काळ पूर्ण न होऊ देता फक्त ऍक्टिव्ह लक्षणं कमी झाली कि बाहेर उंडारणारे आणि कहर म्हणजे पॉझिटिव्ह असल्याचं माहीत असूनही भाजी किराणा घ्यायला जाणारे महाभागही आहेतच यात कसला विकृत आनंद आहे ते त्यांनाच माहीत.\nया वेव्हमध्ये दृश्य लक्षणं नसली तरीही लोक पॉझिटिव्ह येतात. बरेचदा कॉम्प्लीकेशन्स होतात. असे अनेक जण आजुबाजूला असतांना आपल्याला लक्षणं दिसत असूनही त्याकडे दुर्लक्ष करणारे मला सत्कार करण्यालायकच वाटतात. तुमच्या ‘अरे मी बघतो कोण माई का लाल आपल्याला मास्क घालायला लावतो’ छाप ॲटिट्यूड़ने साखळीतलं कोणीतरी आपला जीव गमावतंय, नव्हे कदाचीत तो जीव उद्या तुम्हालाच गमवावा लागेल याची जाणीव कधी होणार \nटेस्ट करुन घेण्याच्या फोबियाचं तर मला आता हसू यायला लागलंय. ‘नको नाकात दुखतं’ असं म्हणून मोठे मोठे लोक टेस्टला नाही म्हणतात. ‘आम्ही टेस्टही करणार नाही आणि व्हॅक्सीनही घेणार नाही’ यात कसलं शौर्य आहे कुणास ठाऊक. जितक्या लवकर निदान होईल तितक्या लवकर उपचार होतील आणि आपण मोकळं होऊ इतका साधा हिशोब का कळत नसावा. सध्या कोणत्याही शहरातली परिस्थिती पहा…बेड्स नाहीत, ऑक्सीजन मिळत नाही, व्हेंटीलेटर्स मिळत नाहीत, स्मशानात वेटींग आहे, सर्व सुविधा असून डॉक्टर्सही जीव गमावत आहेत….ऑलरेडी या आजाराच्या अनप्रेडीक्टेबीलिटीने जायचे ते जीव जातच आहेत. त्यात तुमच्या निष्काळजीपणाच्या समिधा का\nमेंदू थोडा जागेवर ठेवला, थोडा विवेक शाबूत ठेवला तर यातून फार नुकसान न होता बाहेर निघता येऊ शकेल. घरातल्या सर्वांचे व्हॅक्सीनेशन, स्वतःच्या आणि आसपासच्यांच्या लक्षणांवर बारिक लक्ष, शंका आली तर लगेच टेस्ट, त्वरीत उपचार आणि कम्प्लसरी आयसोलेशन यातून को��ोनाला शक्य तितकं लांब ठेवता येईल. तुमच्या घरचे मोठे आणि लहान तुमच्यावर अवलंबून आहेत हे विसरुन चालणार नाही. इतक्या वर्षांत तुम्हाला एक विश्वास ठेवण्यासारखा डॉक्टर शोधता येत नसेल तर, समथिंग ईज सिरीअसली रॉंग विथ यू. बाकी मास्क और सोशल डिस्टंसिंगका तो बस मजाक बनाके रख दिया है\nफार फार वर्षांपूर्वी रामदास स्वामींनी म्हणलंय..\nमरे एक त्याचा दुजा शोक वाहे\nअकस्मात तो ही पुढे जात आहे..\nते असं इतक्या वर्षांनी खरं ठरेल हे त्यांना वाटलंही नसेल….\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)\nकाही अर्थपूर्ण ऐतिहासिक छायाचित्रे\nयाला जीवन ऐसे नाव..\nरेल्वेत बर्थ कसे बुक केले जातात\nवपुंच्या साहित्यरूपी अथांग महासागराला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न.\nGood Thoughts Google Groups Life Technology Uncategorized Whatsapp आध्यात्मिक ऐतिहासिक कविता कुठेतरी वाचलेले.. जरा हटके जागतिक राजकारण दिनविशेष प्रेम प्रेरणादायी मराठी सण राजकीय राशिभविष्य २०२१ राशीचक्र वपु विचार विनोदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mazespandan.com/tag/panchang/", "date_download": "2022-01-23T21:24:47Z", "digest": "sha1:W4DPEM7QDSYYTMW3O4PCGF6GFQQE5FHO", "length": 7288, "nlines": 146, "source_domain": "mazespandan.com", "title": "panchang – स्पंदन", "raw_content": "\nमराठी मन, मराठी स्पंदन..\nयाला जीवन ऐसे नाव..\nरेल्वेत बर्थ कसे बुक केले जातात\nहनुमानाचे कार्य आणि वैशिष्ट्ये :\n१) सर्वशक्तीमानजन्मतःच मारुतीने सूर्याला गिळण्यासाठी उड्डाण केले, अशी जी कथा आहे, यातून वायूपुत्र (वायूतत्त्वातून निर्माण झालेला) मारुति हा सूर्याला (तेजतत्त्वाला) जिंकणारा होता, हे लक्षात येते. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि … Read More\nसमर्थ रामदास स्वामी आणि रामभक्त हनुमान यांच्यातील एकरूपतेच्या आणि दोघांमधील दैवी संबंध सिद्ध करणा-या अनेक गोष्टी समर्थचरित्रात आढळतात. किंबहुना , रामदास स्वामी हे मारुतीचाच अंश होते. सूर्यदेवानं तसा वरच त्यांच्या … Read More\nUncategorized आध्यात्मिक जरा हटके\nप्रत्येक व्यक्तीला आपण कोणता व्यवसाय करावा कोणता धंदा करावा कशा प्रकारची कारखानदारी करावी कोणता व्यवसाय सुरू करावा म्हणजे त्यात यश मिळेल सफलता मिळेल असा प्रश्न असतो कारण जर चुकीचा व्यवसाय … Read More\nयाला जीवन ऐसे नाव..\nरेल्वेत बर्थ कसे बुक केले जातात\nवपुंच्या साहित्यरूपी अथांग महासागराला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न.\nGood Thoughts Google Groups Life Technology Uncategorized Whatsapp आध्यात्मिक ऐतिहासिक कविता कुठेतरी वाचलेले.. जरा हटके जागतिक राजकारण दिनविशेष प्रेम प्रेरणादायी मराठी सण राजकीय राशिभविष्य २०२१ राशीचक्र वपु विचार विनोदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"}
+{"url": "https://www.nilkantheshwarsamachar.page/2020/05/JnrO_H.html", "date_download": "2022-01-23T21:22:49Z", "digest": "sha1:NDKIARY5JYRFGI6AOO77EYPYLYMKTXGO", "length": 4822, "nlines": 30, "source_domain": "www.nilkantheshwarsamachar.page", "title": "*आरोग्य आणि शेती प्रश्नासंदर्भात लोकप्रतिनिधीची तात्काळ बैठक घ्यावी* *भाजपाची जिल्हाधिकार्यांकडे मागणी*", "raw_content": "\n*आरोग्य आणि शेती प्रश्नासंदर्भात लोकप्रतिनिधीची तात्काळ बैठक घ्यावी* *भाजपाची जिल्हाधिकार्यांकडे मागणी*\nMay 29, 2020 • विक्रम हलकीकर\nलातूर: आरोग्य आणि शेतीच्या प्रश्न बाबत तातडीने चर्चा करणे आवश्यक असल्याने जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीची तात्काळ बैठक घेण्यात यावी अशी मागणी जिल्हा भाजपाच्या वतीने लेखी पत्राद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.\nलातूर जिल्ह्यात कोरोना मोठे रूप धारण केले असून दिवसेंदिवस कोरोना चे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. जनतेत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तर मान्सून अगदी काही दिवसावर आल्याने शेतकऱ्यांना लागणारे खत बी बियाणे वेळेवर आणि गरजेनुसार मिळणे आवश्यक आहे. मात्र बाजारात खत आणि बियाण्याची अधिकच्या भावाने विक्री होत होत असल्याने गळेच काळाबाजार रोखण्यासाठी ठोस निर्णय घेणे गरजेचे आहे यासाठी आरोग्य आणि शेतीच्या प्रश्न बाबत तातडीने चर्चा करणे आवश्यक असल्याने जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीची तात्काळ बैठक घेण्यात यावी, अशी मागणी भाजपाच्या वतीने लेखी पत्राद्वारे माजी पालकमंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर, जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड, खा. सुधाकर शृंगारे, आ. अभिमन्यू पवार, जि.प. चे अध्यक्ष राहुल केंद्रे, उपाध्यक्ष भारतबाई साळुंखे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.\nश्री हावगीस्वामी महाविद्यालयातील बारावीच्या निकालाची उज्ज्वल परंपरा कायम.\nJuly 17, 2020 • विक्रम हलकीकर\n*महाराष्ट्र महाविद्यालयात कृषी दिनानिमित्त वृक्षारोपन\nJuly 01, 2021 • विक्रम हलकीकर\nमतदार यादीतील नाव वगळणे, समाविष्ठ करणे व दुरुस्ती करुन घेण्याचे आवाहन\nउदगीर शहरामध्ये पर्यावरण,आरोग्य संवर्धन आणि प्रदूषमुक्तीसाठी आयोजित भव्य सायकल र��ीमध्ये उदगीरकरांनी सहभागी व्हावे मुख्याधिकारी भारत राठोड\nबेवारस पडलेल्या इसमाचा जीव वाचविला : माजी नगरसेवक अहमद सरवर यांची तत्परता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://barshilive.com/barshi-police-action-against-two-drunk-drivers/", "date_download": "2022-01-23T21:07:33Z", "digest": "sha1:3MSGPVPJHGSP47M7HVL33FNH3GHBO5LC", "length": 7815, "nlines": 96, "source_domain": "barshilive.com", "title": "दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या दोघांवर बार्शी पोलिसांची कारवाई", "raw_content": "\nHome स्थानिक बातम्या दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या दोघांवर बार्शी पोलिसांची कारवाई\nदारू पिऊन वाहन चालविणाऱ्या दोघांवर बार्शी पोलिसांची कारवाई\nदारू पिऊन वाहन चालवाल तर होईल कारवाई,दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या दोघांवर बार्शी पोलिसांची कारवाई.\nनववर्षाच्या पूर्वसंध्येला दारू पिऊन मोटर सायकल चालवणाऱ्या वर केली कारवाई; बार्शी शहर पोलिसात दोघांवर गुन्हा दाखल\nआमच्या फेसबुक पेज ला लाईक करा\nबार्शी शहर पोलिसांनी शहरांमध्ये दारू पिऊन वेडीवाकडी मोटर सायकल चालवणाऱ्या दोघांवर कारवाई करून शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एसटी स्टँड चौकामध्ये मोटरसायकलस्वार वेडीवाकडी मोटर सायकल चालवताना दिसला त्यानुसार अक्षय अभिमान कांबळे (वय 22) रा.कातरी जि. उस्मानाबाद त्याच्या ताब्यातील मोटर सायकल एम.एच. 25 ए जि 3961 होता. त्याच्या तोंडाला आंबट व उग्र वास येत होता, पोलिसांनी मोटरसायकल सह ग्रामीण रुग्णालयात तपासणी करता पाठवले असता त्यांनी मद्यप्राशन केल्याचे निष्पन्न झाले.\nदुसऱ्या घटनेमध्ये शहरातील पोस्ट चौकामध्ये महेश वैजिनाथ जाधव (वय 50) रा. हेड्डे गल्ली बार्शी ता. बार्शी याने त्याचाकडील मोटर सायकल एम.एच. 13 डी एच 2582 ही मद्यप्राशन करून चालवीत असताना मिळुन आला. या दोघांवर बार्शी शहर पोलिस ठाण्यात मोटर अधिनियम 185 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\n रिक्षाचालकाचा निस्वार्थीपणा, प्रवाशाचे ७० हजार रू केले परत\nNext articleशिक्षिका आईने मुलाचा वाढदिवस केला रक्तदानाने साजरा\nवृक्ष संवर्धन समिती च्या वतीने गच्चीवरील बाग तसेच परसबाग स्पर्धेच आयोजन\n अलीपुर रोड परिसरातून महिलेचे गंठण भरदिवसा लंपास; २ जणां विरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल\nबार्शी शेअर मार्केट घोटाळा: विशाल फटे याला 10 दिवसांची पोलीस कोठडी; वाचा सविस्तर काय घडले कोर्टात\nवैरागच्या विकासासाठी भूमकर य��ंच्या पाठीशी ताकद उभी करणार-रोहित पवार\nवृक्ष संवर्धन समिती च्या वतीने गच्चीवरील बाग तसेच परसबाग स्पर्धेच आयोजन\nनिमित्त बार्शीतील कथित शेअर घोटाळ्याचे : रोडपती…. करोडपती…. वाचा सविस्तर-\n अलीपुर रोड परिसरातून महिलेचे गंठण भरदिवसा लंपास; २ जणां विरुद्ध...\nसोलापुरात शेततळ्यात बुडून आईसह दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू\nवैराग मध्ये एक पतिपत्नी विजयी तर एक पतिपत्नी पराभूत\nचिंताजनक: बार्शीत तीन दिवसात २७१ नवे कोरोना रुग्ण सापडले\nराष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष काका साठेंनी झेडपीच्या आवारात लगावली एकाच्या ‘कानाखाली’ |...\nवैराग नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या निरंजन भूमकरांची एकहाती झेंडा-भाजप चार तर शिवसेना...\nबार्शी शेअर मार्केट घोटाळा: विशाल फटे याला 10 दिवसांची पोलीस कोठडी;...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/lifestyle/delhi-news-coronavirus-update-rapid-antigen-test-is-like-pregnancy-kit-mhrd-459574.html", "date_download": "2022-01-23T21:17:38Z", "digest": "sha1:NRZW7SRGRM4FYYFL2M54ODVRWK7UXZV6", "length": 9941, "nlines": 85, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "प्रेग्नन्सी किटप्रमाणेच अर्धा तासांत समजणार कोरोनाचा रिपोर्ट, अशी होणार चाचणी delhi news coronavirus update rapid antigen test is like pregnancy kit mhrd – News18 लोकमत", "raw_content": "\nप्रेग्नन्सी किटप्रमाणेच अर्धा तासांत समजणार कोरोनाचा रिपोर्ट, अशी होणार चाचणी\nप्रेग्नन्सी किटप्रमाणेच अर्धा तासांत समजणार कोरोनाचा रिपोर्ट, अशी होणार चाचणी\nआता प्रेग्नन्सी किटप्रमाणेच व्यक्ती कोरोना संक्रमित आहे की नाही हे अवघ्या अर्ध्या तासात होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.\nRed Wine ठरतेय Corona वर जालीम उपाय, वाचा Interesting निष्कर्ष\nCoWIN Portal मध्ये मोठे बदल, आता एकाच नंबरवर इतक्या लोकांना करता येईल लसीकरण\nOmicron च्या BA.2 स्ट्रेनमुळे शास्त्रज्ञांमध्ये दहशत; भारतासह 40 देशांना इशारा\nतुमचं मूलही खाताना चिडचिड करतंय का हा Corona effect; संशोधकांनी केलं Alert\nनवी दिल्ली, 19 जून : देशात सध्या कोरोनाच्या हाहाकारामुळे नागरिकांची चिंता वाढत चालली आहे.मुंबईसह दिल्लीतही कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. अशात कोरोनाच्या चाचण्याही वेगानं होणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी अशा परिस्थितीत अँटी-टेस्टची यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आता प्रेग्नन्सी किटप्रमाणेच व्यक्ती कोरोना संक्रमित आहे की नाही हे अवघ्या अर्ध्या तासात होणार असल्याचं सांगण्यात ��ेत आहे. कोरोनाच्या आरटी-पीसीआर चाचणीनंतर अहवाल देण्यासाठी सुमारे 6 ते 24 तासांचा वेळ लागतो. परंतु आता केवळ 30 मिनिटांत रॅपिड एंटीजन चाचणीमुळे कोरोना सकारात्मक आहे की नाही हे समजणार आहे. गर्भधारणेच्या तपासणीप्रमाणेच, इन्स्ट्रुमेंटवर दोन ओळी दिसतील, ज्याचा अर्थ अहवाल सकारात्मक आहे. डॉक्टर आणि वैद्यकीय अधिकारी अंजना कौशल म्हणाल्या की, 'यातही स्वॅब घेतला जाईल नंतर तीन थेंब किटमध्ये ठेवले जाईल. गर्भधारणेच्या किटप्रमाणेच, त्यात दोन ओळी दिसल्या तर कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समजावं. निगेटिव्ह असाल तर आणि लक्षणं आढळल्यास कोरना चाचणी प्रेग्नेंसी किटद्वारे नव्हे तर जुन्या पद्धतीनं आरटी-पीसीआरद्वारे करावी. दिल्लीत प्रेग्नन्सी किटद्वारे चाचणी झाली सुरू जर रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह असेल तर तो 90 टक्के सकारात्मक आहे. जर परिणाम नकारात्मक आला असेल परंतु लक्षणं असतील तर कदाचित कोरोना संक्रमित असेल. यावेळी, कोरानाची जुन्या पद्धतीने आरटी-पीसीआर वापरून केली जाईल. दिल्लीत यासाठी सुरूवात झाली आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, या डायरेक्ट एंटीजन टेस्ट जुन्या आरटी-पीसीआरपेक्षा वेगळी कशी आहे ते समजून घेऊया. आरटी-पीसीआरमध्ये डीएनए विषाणूंद्वारे वर्धित केलं जातं. जर डीएनएचा एक छोटासा तुकडा देखील सापडला असेल तर हजार गुणे वाढवून पाहिला तरी तो ओळखला जाऊ शकतो. म्हणूनच याला पॉलिमरेझ चेन रिएक्शन (पीसीआर) म्हणतात. यासाठी व्हायरोलॉजी लॅब आवश्यक आहे. डायरेक्ट एंटीजन चाचणीत त्यांना फक्त एंटीजन म्हणजेच बाहेरच्या विषाणूचा शोध लागतो. 30 मिनिटांत मिळणार रिपोर्ट एंटीजेन चाचणीचा 30 मिनिटांच्या आत निकाल समजतो. आरटी-पीसीआरमध्ये निकाल मिळण्यासाठी एकाच वेळी 6 ते 24 तास लागतात. तोपर्यंत संक्रमित व्यक्तीला हे माहित नाही की तो सकारात्मक आहे आणि त्याने हा विषाणू बर्याच लोकांमध्ये पसरवला आहे. अर्ध्या तासाच्या आत रॅपिड एंटीजन टेस्टचा रिपोर्ट समोर येतो. त्यामुळे संबंधीत रुग्णाला कोरोना झाला असेल तर त्याला तात्काळ क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येतं. संपादन - रेणुका धायबर\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\nप्रेग्नन्सी किटप्रमा���ेच अर्धा तासांत समजणार कोरोनाचा रिपोर्ट, अशी होणार चाचणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://marathimadhe.in/ganesh-chaturthi-wishesstatusmessagesquotes-in-marathi/", "date_download": "2022-01-23T21:03:23Z", "digest": "sha1:TSAL4Y6E5BM37W3ZLUGNJG2LEPQYKEGD", "length": 11891, "nlines": 77, "source_domain": "marathimadhe.in", "title": "Ganesh chaturthi wishes,Status,Messages,quotes in marathi - Share Market in Marathi | Marathi Share Market", "raw_content": "\nGanesh chaturthi किंवा vinayak Chaturthi हा सण महाराष्ट्र मध्ये मोठ्या गुण्या गोविंदाने साजरा केला जातो. या 10 दिवसाच्या सणाची सर्व गणेश भक्त आतुरतेने वाट बगत असतात.\nनमस्कार मित्रांनो आपला लाडका गणपती बाप्पा आपल्या घरी विराजमान झाला आहे. त्याच प्रमाणे तो आपल्या मित्र मंडळीच्या घरी त्याच प्रमाणे पाहुण्याच्या घरी पण विराजमान झाला असेल. आपल्या पाहुण्यांना आणि मित्र मंडळीना गणेश चतुर्थी निमित्त सुरेख शुभेच्छा देवूया.\nगणपती बाप्पा मोरया || मंगलमूर्ती मोरया ||\nएक दोन तीन चार गणपतीचा जयजयकार || पाच सहा सात आठ गणपतीला बसायला पाठ ||\nआपल्याला व आपल्या लाडक्या परिवाराला || गणेश चतुर्थी निमित्त खुप खुप शुभेच्छा||\nसर्वांचे रक्षक दुःखहर्ता सुखकर्ता गणपती बाप्पाचा सण गणेश चतुर्थी निमित्त सर्व मराठी बांधवांना गणेश चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा\nगणपती बाप्पा तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख कष्ट घालवून तुमच्या आयुष्यात सुख आणि भरभराट अणू देत हीच गणराया चरणी प्रार्थना ||\nमी तुम्हाला गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देतो आणि तुमच्या समृद्ध आयुष्यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो. तुम्हाला जीवनातील सर्व आनंद मिळू दे, तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होवोत. गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा\n देव गणराया तुम्हाला सर्व सुख आणि यशांचे आशीर्वाद देवो. गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा\n|| श्री गणेशाय नमः || ॐ गं गणपतये नमः एक वर्ष जास्तच आम्ही तुझी पहिली वाट || बाप्पा आम्हाला पहायचं आहे तुझा राजेशाही थाट ||\nश्री वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा||\nस्वर्गात पण जे सुख मिळणार नाही ते तुझ्या चरणाशी आहे ||कितीपण मोठी समस्या असू देत बाप्पा तुझ्या नावात समाधान आहे ||\nआपल्या आयुष्यातील कायम सुख येत राहावं आणि तुमच्या व तुमच्या परिवाराला सदैव निरोगी राहावे आणि देवा गणरायाचा आशीर्वाद तुमच्यासोबत कायम राहावे हीच देवा गणरायाच्या चरणी प्रार्थना गणपती बाप्पा मोरया ||\nऊर्जा आणि चवीसाठी मोदक बुंदी लाडू आपले दुःख बुडवण्यासाठी आणि पेढा प्रसादाचा आनंद घेण्यासाठी गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा\nगणेशाच्या भुकेइतकेच तुम्हाला आनंदाची शुभेच्छा, आयुष्य त्याच्या सोंडेपर्यंत, त्याच्या उंदरासारखा लहान त्रास, मोदकांसारखे गोड क्षण. गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा पाठवत आहे\nगणेश शक्ती आणि आनंदाचे प्रतीक आहे … देव गणराया तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना आशीर्वाद देवो गणेश चतुर्थी उत्सवाच्या शुभेच्छा \nगणपती तुम्हाला सर्व अडथळे दूर करील आणि तुमच्यावर भरपूर वर्षाव करील. सर्वांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा\nदेवा गणेशाने या पृथ्वीवर उतरावे आणि या कोविड रोगाच्या साथीच्या काळात आपण ज्या दुःखांना, संघर्षांना, दुःखांना आणि समस्यांना सामोरे जावे ते संपुष्टात आणावे. आमच्या प्रत्येक घरात त्याचे आगमन आपल्या आयुष्यात एक नवीन सुरुवात करेल, आम्हाला आनंद, आशा, आत्मविश्वास आणि यशस्वीरित्या पुढे जाण्याचे धैर्य देईल आपण सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा \nजसा पाऊस पृथ्वीला आशीर्वाद देतो, त्याचप्रमाणे श्रीगणेश तुम्हाला कधीही न संपणाऱ्या आनंदाचे आशीर्वाद देवो. हसत राहा आणि गणपती बाप्पा मोरयाचा जप करा\nगणेश चतुर्थी निमित्त तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा सकाळ ची सुरवात बाप्पाच्या गोड दर्शनाने…शुभ सकाळ \nऊँ गं गणपतये नमो नमःसर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा…गणपती बाप्पा मोरया \nहे पण नक्की वाचा :\nShare Market Basics In Marathi | शेअर मार्केट बेसिक्स मराठीत\nइंडियन ऑईल दक्षिण विभाग नोकरी महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"}
+{"url": "https://marathiparenting.firstcry.com/articles/%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AD%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE-%E0%A5%AA%E0%A5%A8-%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%BE/?ref=interlink", "date_download": "2022-01-23T21:24:55Z", "digest": "sha1:4OLWMJ7T5233K3U6QLP764TSG4OR35RL", "length": 31871, "nlines": 255, "source_domain": "marathiparenting.firstcry.com", "title": "गर्भारपणाचा ४२वा आठवडा: लक्षणे, बाळाचा आकार, शारीरिक बदल", "raw_content": "\nदर महिन्याला होणारा बाळाचा विकास\nमोठी मुले (५-८ वर्षे)\nटॉईज, बुक्स अँड स्कुल\nबर्थ डे अँड गिफ्ट्स\nदर महिन्याला होणारा बाळाचा विकास\nमोठी मुले (५-८ वर्षे)\nटॉयज़, बुक्स एंड स्कूल\nबेबी गियर एंड नर्सरी\nHome गर्भारपण गर्भधारणेचे आठवडे गर्भधारणा: ४२वा आठवडा\nगर्भारपणाच्या ४२व्या आठवड्यातील तुमचे बाळ\nबाळाचा आकार केवढा असतो\nगर्भधारणेच्या ४२व्या आठवड्यात पोटाचा आकार\n४२व्या आठवड्यात आढळणारी गर्भारपणाची लक्षणे\nगर्भधारणेच्या ४२व्या आठवड्यातील सोनोग्राफी\nप्रसूतीची लक्षणे कुठली आहेत\n४२व्या आठवड्यात प्रसूती प्रवृत्त करणे\nकाय काळजी घ्याल आणि त्यासाठी काही टिप्स\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nजर तुम्ही ४२ आठवड्यांच्या गरोदर असाल तर तुम्ही तुमच्या गरोदरपणाच्या शेवटच्या आठवड्यात आहात. आता तुम्हाला बाळाची वाट बघणे असह्य झाले असेल. गर्भारपणाच्या ह्या शेवटच्या आठवड्यामध्ये आनंद, थोडी भीती आणि चिंता ह्यासारख्या संमिश्र भावना तुमच्या मनात असतील. हो ना लवकरच तुमचं बाळ ह्या जगात येणार असून तुम्ही बाळाच्या मऊ हातापायांना स्पर्श करणार आहात. पण आता ४२व्या आठवड्यात तुमच्या पोटात असणारं तुमचं बाळ कसे दिसत असेल लवकरच तुमचं बाळ ह्या जगात येणार असून तुम्ही बाळाच्या मऊ हातापायांना स्पर्श करणार आहात. पण आता ४२व्या आठवड्यात तुमच्या पोटात असणारं तुमचं बाळ कसे दिसत असेल\nगर्भारपणाच्या ४२व्या आठवड्यातील तुमचे बाळ\nआता तुमचे बाळ साधारणपणे कलिंगडाच्या आकाराचे झाले आहे. जरी तुमच्या बाळाचा अजून बाहेरच्या जगात प्रवेश झालेला नसला तरी सुद्धा ते तुमच्या पोटात सुरक्षित आहे आणि बाळाचा सतत विकास होत आहे प्रत्येक बाळ हे वेगळं असतं आणि होणारी आईसुद्धा. त्यामुळे बाह्यघटकांमुळे तुम्ही बाळाच्या जन्माविषयी अजिबात चिंता करू नका. बऱ्याच वेळा पाळी चुकल्याची तारीख नीट लक्षात न राहिल्यामुळे किंवा ओव्यूलेशन उशिरा झाल्या कारणाने प्रसूती दिनांक काढण्यात चूक होऊ शकते आणि तुम्हाला तुमच्या प्रसूतीस उशीर झाला असे वाटू शकते.\nबाळाचा आकार केवढा असतो\n४२व्या आठवड्यात बाळाचे वजन हे २.५ ते ३ किलो इतके असते आणि लांबीही २० इंच इतकी असते. अजूनही बाळाची वाढ होतंच राहणार आहे. तुमच्या बाळाचा पोटातच अजूनही राहण्याचा विचार असल्याने आता डॉक्टर्स प्रसूती प्रेरित करतील. त्यामुळे जरी तुमचं बाळ बाहेर येण्यास थोडा उशीर असेल तरी सुद्धा काही दिवसातच तुमचं बाळ तुमच्याजवळ असणार आहे.\nगर्भधारणेच्या ४२व्या आठवड्यात पोटाचा आकार\nगर्भारपणाच्या ४२व्या आठवड्यात तुमच्या पोटाची त्वचा खूप ताणली गेली आहे. तुमचे बाळ आता संपूर्णतः विकसित झाले आहे त्यामुळे तुमचे गर्भाशय पूर्ण क्षमतेपर्यंत ताणले गेले आहे आणि त्यामुळे तुमच्या पोटाचा आकार गोलाकार झाला आहे.\nगर्भारपणाच्या ४२वा आठवडा म्हणजे प्रचंड थकवा आणि कठीण सुद्धा आता तुम्ही तुमच्या प्रसूतीच्या अगदी जवळ आहात त्यामुळे तुम्हाला चिंता वाटणे अगदी साहजिक आहे.\nतुम्हाला खूप थकवा जाणवेल आणि कुठलंही साधं काम करताना तुम्हाला ते आव्हान वाटेल. आता तुम्हाला शरीरावरची सूज, गॅसेस मुळे पोट फुगणे आणि सराव कळा ह्या सगळ्याची सवय झाली असेल. पण तुम्ही सकारात्मक विचार केलात तर तुम्ही प्रसूतीच्या अगदीच जवळ पोहोचला आहात आणि काही मिनिटांमध्ये तुमचं बाळ ह्या जगात येणार आहे.\n४२व्या आठवड्यात आढळणारी गर्भारपणाची लक्षणे\n४२ आठवडे म्हणजे तुम्ही ९ महिने आणि २ आठवड्यांच्या गरोदर आहात. हो, हे खूप जास्त दिवस आहेत पण हे खरं आहे. आतापर्यंत तुम्हाला गर्भारपणाच्या लक्षणांची पूर्ण ओळख झाली असेल. आतापर्यंत तुम्ही अनुभवलेली सगळी लक्षणे ४२व्या आठवड्यात सुद्धा तुम्ही अनुभवणार आहात. उदा: झोप न लागणे, पायांमध्ये पेटके येणे, पाठ दुखी, ओटीपोटात दुखणे, वारंवार लघवीला जावे लागणे इत्यादी. तथापि आता कळा खूप तीव्र असतील. अंगावर सूज सुद्धा असेल. तुम्हाला खूप अशक्त वाटू शकेल तसेच थकवा जाणवेल. रोजची छोटी कामे केल्याने सुद्धा तुम्हाला थकवा जाणवेल, परंतु काळजीचे काही कारण नाही कारण तुमचे बाळ जेव्हा ह्या जगात येईल तेव्हा हे सगळे त्रास नाहीसे होणार आहेत. आता तुम्ही प्रसूतीच्या लक्षणांकडे लक्ष द्यायला हवे कारण तुम्हाला आता कुठल्याही क्षणी हॉस्पिटल मध्ये जावे लागेल.\nगर्भधारणेच्या ४२व्या आठवड्यातील सोनोग्राफी\nआता तुम्ही सोनोग्राफी केल्यास ती खूप रोमांचक असेल कारण तुम्हाला संपूर्णपणे वाढ आणि विकास झालेले तुमचे बाळ दिसणार आहे. आता तुमच्या बाळाची संपूर्ण वाढ झाली आहे आणि बाळाचे सगळे अवयव कार्यरत आहेत. गर्भारपणाच्या ४२व्या आठवड्यात, बाळाची फुप्फुसे परिपक्व झाली असून बाळ आता बाहेरच्या जगात स्वतःचे स्वतः जगण्यासाठी तयार आहे. बाळाची त्वचा थोडी कोरडी असेल कारण बाळाच्या त्वचेवरचे आवरण (Vernix caseosa) आता गळून पडले आहे. गर्भारपणाच्या ४२व्या आठवड्यात असलेल्या धोक्यांमुळे तुमचे डॉक्टर्स बाळावर बारीक लक्ष ठेवतील.\nप्रसूतीची लक्षणे कुठली आहेत\nप्रसूतीच्या आधी सामान्यपणे आढळणारी लक्षणे, जी कदाचित तुम्ही अनुभवत असाल ती खालीलप्��माणे,\nआतापर्यंत तुम्हाला सराव कळा आणि खऱ्या कळांमधील फरक लक्षात आला असेल. त्यामुळे आता जर तुम्हाला कळा येत असतील तर तुमच्या प्रसूती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे आणि जर हे तुमचे दुसरे बाळंतपण असेल तर एक आनंदाची बातमी म्हणजे तुमच्या पहिल्या प्रसूतीपेक्षा ह्यावेळी तुम्हाला ही प्रक्रिया सोपी जाणार आहे आणि प्रसूती सुद्धा लवकर होणार आहे.\n२. गर्भजल पिशवी फुटणे\nजर तुमची गर्भजल पिशवी फुटली तर गर्भजलाचा एकदम प्रवाह बाहेर येतो, अशावेळी लगेच तुमच्या डॉक्टरांना फोन करा. तुमची प्रसूती काही तासांमध्ये सुरु होणार आहे.\nजर थोडेसे रक्त असलेला घट्ट चिकट स्त्राव योनीमार्गातून येत असेल तर ते प्रसुती सुरु होण्याचे लक्षण असू शकते ह्याचा अर्थ प्रसूतीसाठी तुमचे गर्भाशयाचे तोंड तयार होत आहे.\n४२व्या आठवड्यात प्रसूती प्रवृत्त करणे\nजर तुमचे गर्भारपणाच्या ४२ आठवडे भरले असतील तर तुमचे डॉक्टर्स खालील मार्गांनी प्रसूती प्रेरित करू शकतात.\n१. गर्भजल पिशवी फोडणे\nप्लास्टिकच्या हुक प्रमाणे दिसणाऱ्या उपकरणाने तुमचे डॉक्टर्स गर्भजल पिशवी फोडतील. त्यामुळे प्रसूती कळा सुरु होतील.\n२. औषधांच्या सहाय्याने गर्भाशयाचे मुख उघडणे\nप्रोस्टाग्लान्डिन नावाच्या औषधाची गोळी योनीमार्गात रात्रभर ठेवली जाते आणि त्यामुळे गर्भाशयाचे मुख उघडण्यास मदत होते.\n३. कळा उत्तेजित करणे\nसलाईनद्वारे, सिन्थेटिक ऑक्सिटोसिन दिले जाते, त्यामुळे काही तासातच कळा सुरु होतात.\n४. गर्भजल पिशवीचे आवरण बाजूला करणे\nप्रसूती प्रेरित होण्यासाठी डॉक्टर्स हे तंत्र वापरतात आणि त्यामुळे ४८ तासात प्रसूतीस सुरुवात होते. डॉक्टर्स बोटे घालून गर्भजल पिशवीचे आवरण बाजूला करतात त्यामुळे ऑक्सिटोसिन ह्या संप्रेरकाची निर्मिती होते आणि त्यामुळे ४८ तासात प्रसूतीस सुरवात होते.\nतुम्ही आरोग्यपूर्ण आहार घेत आहात तसेच पोषक अन्नपदार्थ खात आहात ह्याची खात्री करा त्यामुळे बद्धकोष्ठता होणार नाही. ह्या काळात अननस खाण्याचा सल्ला दिला जातो, कारण त्यामध्ये ब्रोमेलाईन नावाचा घटक असतो त्यामुळे संयोजी ऊतक (connective tissue) मऊ होण्यास मदत होते. साल्मोन हा DHA चा एक उत्तम स्रोत आहे, ते खाल्ल्याने तुमच्या स्तनपानातील DHA ची पातळी वाढते. तसेच जंक फूड खाणे टाळा, त्याऐवजी ताजी फळे जसे की सफरचंद, किवी वगैरे खा.\nकाय काळजी घ्या��� आणि त्यासाठी काही टिप्स\nगर्भारपणाच्या ४२ व्या आठवड्यात काय काळजी घ्यावी ह्याची यादी\nआरामात आणि आनंदी रहा.\nतुमच्या डॉक्टरशी मनमोकळी चर्चा करा.\nमसालेदार अन्नपदार्थ तसेच जंकफूड खाऊ नका त्यामुळे बद्धकोष्ठता होईल.\nनैसर्गिकरित्या प्रसूती प्रेरित करण्याच्या कुठल्याही पद्धती वापरू नका त्यामुळे तुम्हाला आणि तुमच्या बाळाला धोका पोहोचू शकतो.\nबाळाच्या जन्माचा ताण घेऊ नका, प्रसूती प्रेरित करण्याचा किंवा सिझेरिअन प्रसूतीचा कुठलाही निर्णय ताणामध्ये असताना घेऊ नका.\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\n१. घरी असतानाच गर्भजल पिशवी फुटण्यासाठी मदत होईल असा अन्य काही मार्ग आहे का\nतुम्ही गर्भारपणाच्या ४२व्या आठवड्यामध्ये आहात आणि प्रसूतीची कुठलीही लक्षणे नसल्याने तुम्हाला काळजी वाटणे अगदी साहजिक आहे. परंतु तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठल्याही पद्धतीचा अवलंब करू नका. नैसर्गिक पद्धतींमध्ये शारीरिक संबंध ठेवणे, दूर अंतरापर्यंत चालणे तसेच वेगवेगळे व्यायाम प्रकार (squats आणि lunges) इत्यादींचा समावेश होतो.\n२. स्तनाग्रे चोळल्याने प्रसूतीस सुरवात होईल का\nनैसर्गिकरित्या प्रसूती प्रेरित करण्यासाठी स्तनाग्रे चोळणे ही पद्धती उत्तम आहे. तुम्ही तुमच्या अंगठा आणि तर्जनीच्या साहाय्याने स्तनाग्रांना मालिश करू शकता. त्यामुळे ऑक्सिटोसिन तयार होते आणि गर्भाशय संकुचित होण्यास मदत होते.\nपरंतु ह्या पद्धतींविषयी वेगवेगळी मते आहेत आणि त्यामुळे गुंतागुंत निर्माण होऊ शकते किंवा आई आणि बाळासाठी त्या हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे कृपया आपल्या डॉक्टरांशी आधी संपर्क साधा त्यामुळे सगळे सुरळीत होईल.\nसंशोधनाद्वारे असे निदर्शनास आले आहे की, प्रसूती तारीख उलटून गेल्यानंतर ८०% बाळांचा जन्म होतो, आणि ह्याचे प्रमुख कारण म्हणजे प्रसूतीचा दिनांक काढण्यात चूक झालेली असते. त्यामुळे अजूनही बाळाचा जन्म कसा झाला नाही ह्या विचाराने घाबरून जाण्याची मुळीच गरज नाही त्याऐवजी आता बाळाच्या स्वागताच्या तयारीला लागा\nमागील आठवडा: गर्भधारणा: ४१वा आठवडा\nनवजात बाळाला योग्यरित्या कसे घ्यावे\nतुम्हाला गर्भधारणा चाचणीवर फिकट रेष दिसत आहे का - तुम्ही गर्भवती आहात का\nगरोदरपणाच्या १६ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन\nगरोदरपणाच्या १८ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊ��ड स्कॅन\nगरोदरपणाच्या १५ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड\nगरोदरपणाच्या ९ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन\nगरोदरपणाच्या १० व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन\nगरोदरपणात स्त्रीच्या शरीरात दर आठवड्याला होणारे बदल\nगरोदरपणाच्या १७ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन\nगरोदरपणातील पचनसंस्थेशी संबंधित समस्येवर १२ घरगुती उपाय\nमंजिरी एन्डाईत - March 25, 2021\nIn this Articleगरोदर असताना गॅस होण्याच्या समस्येवर नैसर्गिक उपचारगरोदरपणात गॅस होऊ नये म्हणून काय करावे तुम्ही गर्भवती असल्यास, उत्साहित आणि आनंदी असणे आवश्यक आहे. गर्भधारणा झाल्यामुळे तुम्ही खूप आनंदी असलात तरीसुद्धा दुसरीकडे तुम्हाला बाळाची चिंता सुद्धा वाटू शकते. गर्भधारणा झाल्यावर तुमच्या शरीरात बरेच बदल घडून येतात आणि हे बदल आपल्याला कधीकधी अस्वस्थ करतात. कधीकधी, तुमचे […]\n‘ग’ अक्षरावरून मुलांची अर्थासहित १५० नावे\nबाळाला स्तनपान कसे कराल\n‘व’ अक्षरावरून मुलींची अर्थासहित १५० नावे\nतुमचे ३४ आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी\nसर्व्हायकल कॅप – एक जन्म नियंत्रण पद्धत\nतुमचे ३५ आठवड्यांचे बाळ: विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी\nभारतातील एकल पालकांसाठी दत्तक प्रक्रिया – नियम आणि पात्रता\nबाळांच्या छातीत कफ होणे: कारणे, लक्षणे आणि घरगुती उपाय\nह्या संकेतस्थळावरील माहिती ही ढोबळ स्वरूपाची आहे आणि फक्त शिक्षित करण्याच्या हेतूने ती उपलब्ध आहे. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ किंवा संबंधित आरोग्य सेवा प्रदाता ह्यांच्या सल्ल्याला ती पर्यायी ठरू शकत नाही. आपणास स्वतःच्या अथवा आपल्या बाळाच्या किंवा मुलाच्या आरोग्यविषयक शंका असतील तर कृपया आपल्या वैद्यांशी संपर्क साधावा. आपण हे लक्षात घ्यावे की ह्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या संवाद प्रक्रियेला मर्यादा आहेत. तुम्हाला लागणारी मदत किंवा मिळणारा प्रतिसाद हा फक्त लेखकाकडून दिला जातो. पेरेंटिंग.फर्स्टक्राय.कॉम कुठल्याही चुका, वगळलेली माहिती किंवा कुठलेही चुकीचे भाष्य ह्यांची जबाबदारी घेत नाही. हे संकेतस्थळ वापरताना तुम्हाला सर्व अटी व शर्ती बंधनकारक आहेत असे निर्देशीत करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://todmarathi.com/mhada/", "date_download": "2022-01-23T21:44:28Z", "digest": "sha1:SDLMXJ6ZS7XS2ODBGLLFYXY53EU3GAQQ", "length": 9474, "nlines": 158, "source_domain": "todmarathi.com", "title": "म्हाडा परीक्षेच्या नवीन तारखा जाहीर", "raw_content": "\nम्हाडा परीक्षेच्या नवीन तारखा जाहीर\nम्हाडा परीक्षेच्या नवीन तारखा जाहीर\nम्हाडासह, टीईटी, आरोग्य भरतीच्या परीक्षांमध्ये मोठा घोळ झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर राज्य लोकसेवा आयोगाने परीक्षांच्या तारखा अचानक जाहीर केल्यामुळे म्हाडाला परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्या होत्या. परंतु आता म्हाडा परीक्षेचे वेळापत्रत जाहीर झालं आहे. ७, ८ आणि ९ फेब्रुवारीला या परीक्षा होणार असल्याचं म्हाडाने जाहीर केलं आहे. विद्यार्थ्यांना याची माहिती म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर मिळणार आहे. राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमुळे म्हाडाच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.\nआता नवीन वेळापत्रकानुसार ७,८, आणि ९ फेब्रुवारीला सकाळी ९ ते ११, दुपारी १२:२० ते २:३० आणि ४ ते ६ अशा वेळेत या तीन दिवशी परीक्षा होणार आहे. त्यामुळे आता विद्याथ्यांना पुन्हा एकदा या परीक्षांसाठी तयारी करावी लागणार आहे.\nPrevious आरोग्य विभागाच्या परीक्षेत पुन्हा गोंधळ; व्हॉट्सअपवर प्रश्नपत्रिका फुटल्याचा आरोप\nNext वैद्यकीय कोट्यात ओबीसी आरक्षणाला मंजुरी; सुप्रीम कोर्टाचा निर्णय.\nराज्यातील शाळा सुरू करण्याला राज्य सरकारचा हिरवा कंदील, शिक्षण मंत्र्यांची माहिती\nवैद्यकीय कोट्यात ओबीसी आरक्षणाला मंजुरी; सुप्रीम कोर्टाचा निर्णय.\nआरोग्य विभागाच्या परीक्षेत पुन्हा गोंधळ; व्हॉट्सअपवर प्रश्नपत्रिका फुटल्याचा आरोप\nरोहित पाटील यांच्या खांद्यावर राष्ट्रवादीकडून मोठी जबाबदारी; ‘या’ पदासाठी वर्णी लागण्याची चर्चा\nनेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती राष्ट्रीय सुट्टी म्हणून घोषित करण्याची, ममता बॅनर्जी यांची केंद्राकडे मागणी\nदेसीगर्ल प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांना कन्यारत्न, पोस्ट शेअर करत दिली गोड बातमी\nज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांचं पुण्यात निधन\nनवाब मलिकांविरोधात मानहानीचा दावा दाखल; वानखेडेंच्या वडिलांकडून १.२५ कोटींची मागणी\nतुम्ही काम नाही केलं तर तुमचं मंत्रिपद जाईल; शिवसेनेची नारायण राणेंवर टीका\nमाजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा पुत्र ED च्या रडारवर\nराज्यभरातील ५९ एसटी डेपो बंद; ऐन दिवाळीत मात्र प्रवाशांचे हाल\nपुण्याच्या वाडेश्वर कट्ट्यावर रंगला सर्वपक्षीय दिवाळी फराळ\nया’ पाच र���ज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर, 10 मार्चला होणार मतमोजणी\nमी जिवंत परतलो, मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा; पंतप्रधान मोदींचा खोचक टोला\nभाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी समिति बैठक संपन्न; साधेपणाने राहण्याचा दिला मोदींनी संदेश\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा केदारनाथ दौरा; ४०० कोटीच्या योजनांचे लोकार्पण\nकेंद्राने इंधनाचे दर कमी केले, आता राज्य सरकारचं काय \nकोण आहे हा भारतवंशीय, ज्यांच्यामुळे इंग्लंडच्या पंतप्रधानांचे पद धोक्यात आहे\nभारत २०७० पर्यंत शून्य कर्बउत्सर्जनाचे लक्ष्य गाठेल; पंतप्रधान मोदींची ग्वाही\nन्यूझीलंड कडून पराभवानंतर भारत सेमीफायनल पर्यंत जाईल का \nInd vs NZ:भारताला न्यूझीलंड विरुद्ध जिंकणं आवश्यक अन्यथा…\nपंतप्रधान नरेंद्र मोदी G20 शिखर परिषदेसाठी रोमला रवाना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://barshilive.com/neighbors-have-lost-their-lives-to-soybeans-incidents-in-madha-taluka/", "date_download": "2022-01-23T22:22:48Z", "digest": "sha1:ETQYBRS737ANAVKTOJBCBAHVPXQYRWGQ", "length": 9534, "nlines": 96, "source_domain": "barshilive.com", "title": "शेजाऱ्यांचे सोयाबीन करू लागण्यास गेल्या अन जीव गमावून बसल्या; माढा तालुक्यातील घटना", "raw_content": "\nHome स्थानिक बातम्या शेजाऱ्यांचे सोयाबीन करू लागण्यास गेल्या अन जीव गमावून बसल्या; माढा तालुक्यातील घटना\nशेजाऱ्यांचे सोयाबीन करू लागण्यास गेल्या अन जीव गमावून बसल्या; माढा तालुक्यातील घटना\nमाढा: माढा तालुक्यातील बुद्रुकवाडी येथे मळणी यंत्रावर सोयाबीन करत असताना मशीनमध्ये जाऊन महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना एवढी भयानक होता, की त्या महिलेचे पूर्ण डोकेच चेंदामेंदा झाले होते. शेजाऱ्यांचे सोयाबीन खळे करायला गेल्या अन् ते खळेच जिवावर बेतले, अशीही दुदैवी घटना घडली. बुद्रुकवाडी येथील विमल विलास आतकरे (वय ४८) असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे.\nआमच्या फेसबुक पेज ला लाईक करा\nयाबाबत अधिक माहिती अशी, त्यावेळी विमल आतकरे या स्वतःच्या शेतामध्ये काम करत होत्या. त्या काम करत असताना शेजारच्या शेतामध्ये सोयाबीन करायला मशीन आली व माणसे नसल्याने विमल आतकरे यांना सोयाबीन करू लागण्यासाठी शेजारील दळवे यांनी आमच्या इथे थोडा वेळ, या असे सांगितले. त्यावेळी विमल त्या ठिकाणी आल्या व सोयाबीन करण्यासाठी मदत करून लागल्या. तीनच पोते सोयाबीन झाले, तोपर्यंत ही घटना घडली.\nमोहोळमध्ये ४ हज��र रुपयांची लाच स्वीकारताना लिपिकास अटक\nसोयाबीन करत असताना त्यांच्या डोक्याला बांधलेला स्कार्प मळणी यंत्रामध्ये अडकला. स्कार्प अडकल्यानंतर मशीनचा वेग एवढा होता, की यावेळी विमल यांचे डोके, त्या मशीन मध्ये जाऊन चेंदामेंदा झाले व त्यांचा जागीच मृत्यू झाला. बुद्रुकवाडी येथील विलास आतकरे यांच्या त्या पत्नी आहेत. त्यांच्या पश्चात दोन मुले, पती, सासू, सासरे असा परिवार आहे. या घटनेनंतर मानेगांव परिसरावर मोठी शोककळा पसरली आहे.\nलग्न आणि मुला-मुलींचे वय, समज-गैरसमज ; वाचा सविस्तर\nसध्या मोठ्या प्रमाणात शेतीची कामे चालू असल्यामुळे मजुरांचा तुटवडा जाणवत आहे. परगावातून आलेल्या महिलांना तीनशे व पुरूषांना चारशे रूपये मजुरी द्यावी लागत आहे. म्हणून सर्वजण घरीच शेजारी, मित्र यांना एकमेकाकडे कामासाठी बोलवून काम उरकत आहे. व त्यातूनच घाई गडबडीत अशा घटना घडून त्या जिवावर बेतत असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.\nPrevious articleअक्षता सर्वांना मिळाल्या का तेवढ्यात पोलीस दारात ; वाचा पुढे काय घडले ते; बार्शीतील घटना\nNext articleपत्नीसह मेहुणीवर कोयत्याने वार, बार्शीत एकावर गुन्हा दाखल\nवृक्ष संवर्धन समिती च्या वतीने गच्चीवरील बाग तसेच परसबाग स्पर्धेच आयोजन\n अलीपुर रोड परिसरातून महिलेचे गंठण भरदिवसा लंपास; २ जणां विरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल\nबार्शी शेअर मार्केट घोटाळा: विशाल फटे याला 10 दिवसांची पोलीस कोठडी; वाचा सविस्तर काय घडले कोर्टात\nवैरागच्या विकासासाठी भूमकर यांच्या पाठीशी ताकद उभी करणार-रोहित पवार\nवृक्ष संवर्धन समिती च्या वतीने गच्चीवरील बाग तसेच परसबाग स्पर्धेच आयोजन\nनिमित्त बार्शीतील कथित शेअर घोटाळ्याचे : रोडपती…. करोडपती…. वाचा सविस्तर-\n अलीपुर रोड परिसरातून महिलेचे गंठण भरदिवसा लंपास; २ जणां विरुद्ध...\nसोलापुरात शेततळ्यात बुडून आईसह दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू\nवैराग मध्ये एक पतिपत्नी विजयी तर एक पतिपत्नी पराभूत\nचिंताजनक: बार्शीत तीन दिवसात २७१ नवे कोरोना रुग्ण सापडले\nराष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष काका साठेंनी झेडपीच्या आवारात लगावली एकाच्या ‘कानाखाली’ |...\nवैराग नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या निरंजन भूमकरांची एकहाती झेंडा-भाजप चार तर शिवसेना...\nबार्शी शेअर मार्केट घोटाळा: विशाल फटे याला 10 दिवसांची पोलीस कोठडी;...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://jalgaonlive.news/accused-arrested-for-stealing-womans-purse-from-mangala-express/", "date_download": "2022-01-23T22:26:01Z", "digest": "sha1:53NYDDESLBZY675H7Z4KC2FYOPXLQ5DD", "length": 7736, "nlines": 98, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "मंगला एक्स्प्रेसमधून महिलेची पर्स लांबविली, पण असा अडकला जाळ्यात | Jalgaon Live News", "raw_content": "\nमंगला एक्स्प्रेसमधून महिलेची पर्स लांबविली, पण असा अडकला जाळ्यात\nWritten By चेतन पाटील\n रेल्वे गाड्यांमध्ये चोरी होणारे प्रमाण वाढले आहे. अशात डाऊन मंगला एक्स्प्रेसमधून महिला प्रवाशाची पर्स लांबवणार्या नवापूर येथील भामट्या प्रवाशाला लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.\nसीसीटीव्ही फुटेजवरून आरोपी जाळ्यात\nडाऊन ट्रेन क्रमांक 12617 मधून तक्रारदार रामवीर सिंह महादेव सिंह (32, मुरेना, मध्यप्रदेश) हे कोच क्रमांक एस- 4 मधील बर्थ क्र.68 वरून मुंबई ते मुरैना असा परीवारासह प्रवास करीत असताना चोरट्यांनी भुसावळ स्थानक येण्यापूर्वी सिंह यांच्या पत्नीची पर्स लांबवली. या पर्समध्ये दहा हजार रुपये किंमतीचा मोबाईल, दोन हजार रुपये किंमतीच्या चांदीच्या पायल, 11 हजार 500 रुपयांची रोकडून मिळून 23 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल होता. या संदर्भात प्रवाशाने ईटारसी येथे तक्रार दिल्यानंतर हा गुन्हा भुसावळ लोहमार्ग पोलिसात वर्ग करण्यात आला. भुसावळ लोहमार्गचे पोलिस निरीक्षक विजय घेरडे व आर.पी.एफ.चे पोलिस निरीक्षक राधाकृष्ण मीना यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे सुरक्षा बल व भुसावळ लोहमार्ग पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर फलाट क्रमांक पाचवर एक संशयीत मंगला एक्सप्रेसमधून बॅग सह उतरताना दिसल्याने त्यांचा शोध घेतल्यानंतर भुसावळातील मुसाफीर खान्यातून त्यांना ताब्यात घेण्यात आले.\nसंशयीताने आपले नाव विक्रम मारेमुथू नायडू (24, रा.नवापूर, जि.नंदुरबार) सांगितले. संशयीताच्या झडतीनंतर त्याच्याकडे गुन्ह्यातील चोरीस गेलेला मोबाईल, दोन हजार रुपये किंमतीचे चांदीचे पायल तसेच दहा हजारांची रोकड, प्रवासी तिकीट, मतदान कार्ड आदी मुद्देमाल आढळल्याने तो जप्त करण्यात आला शिवाय संशयीताकडे पाचशे रुपये किंमतीचे एक जोड चांदीचे विचवे तसेच दोन हजार रुपये किंमतीचे चार मोबाईल आढळल्याने त्या संदर्भात मुळ मालकाचा शोध घेणे सुरू आहे. तपास पोलीस नाईक सुनील बुधे हे करीत आहे.\nजळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा\nया बातम्या देखील वाचा\nपाचोऱ्याच्या अल्पवयीन मुलीवर सातारा जिल्ह्यात अत्याचार, बाळाला दिला जन्म, गुन्हा दाखल\nअवैध गुटखा विक्री करणाऱ्यांवर कारवाई, सहा जणांविरुद्ध गुन्हा\nकाेम्बिंग ऑपरेशन, ७ अटकेत तर ९ जणांना बजावले समन्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.rashtrasahyadri.com/2021/12/blog-post_4.html", "date_download": "2022-01-23T21:27:09Z", "digest": "sha1:AVSL7QE5WHONTQ3NMWBWZWFMNKTYR2VQ", "length": 7026, "nlines": 90, "source_domain": "www.rashtrasahyadri.com", "title": "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेतर्फे विशेष गाड्या - rashtrasahyadri", "raw_content": "\nHome / National / डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेतर्फे विशेष गाड्या\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेतर्फे विशेष गाड्या\nमुंबईः भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त 6 डिसेंबरला दादरमध्ये येणाऱ्या अनुयायांसाठी मध्य रेल्वेने विशेष सुविधांचे नियोजन केले आहे. 5 आणि 6 डिसेंबरच्या मध्यरात्री छत्रपटी शिवाजी महाराज टर्मिनस-कल्याण आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पनवेल स्थानकांदरम्यान मध्य रेल्वे प्रवाशांकरिता 8 उपनगरीय विशेष गाड्या सर्व स्थानकांवर थांबतील.\nकोणत्या विशेष रेल्वेंची सुविधा\n– मेन लाइनवर अप विशेष कल्याण-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- विशेष कल्याण येथून रात्री 1 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे रात्री अडीच वाजता पोहोचेल.\n– कल्याण-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष कल्याण येथून रात्री 2.15 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पहाटे 3.45 वाजता पोहोचेल.\n– मेन लाइनवर डाऊन विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कल्याण विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री दीड वाजता सुटेल आणि कल्याण येथे रात्री तीन वाजता पोहोचेल.\n– छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कल्याण विशेष ही गाडी सीएसटी वरून रात्री अडीच वाजता सुटेल आणि कल्याणला पहाटे चार वाजता पोहोचेल.\n– हार्बर लाइनवर अप विशेष पनवेल-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष पनवेल येथून रात्री 1.15 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे रात्री 2.35 वाजता पोहोचेल.\n– पनवेल- छत्रपती शिवाज�� महाराज टर्मिनस विशेष पनवेल येथून रात्री 2.30 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पहाटे 3.50 वाजता पोहोचेल.\n– हार्बर लाइनवर डाउन विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- पनवेल विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री 1.40 वाजता सुटेल आणि पनवेल येथे रात्री 3.00 वाजता पोहोचेल.\n– छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पनवेल विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री 2.40 वाजता सुटेल आणि पनवेल येथे पहाटे चार वाजता पोहोचेल.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेतर्फे विशेष गाड्या Reviewed by trial on December 04, 2021 Rating: 5\nदर्शनासाठी भाविकांच्या संख्येची मर्यादा वाढवावी : आ. राजळे\nBreaking News : सिव्हिल हॉस्पिटलच्या आयसीयू कक्षाला भीषण आग... 25 रुग्ण होरपळले..\nदडपशाही विरुद्धच्या संघर्षात मी तुमच्या बरोबर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://navanirmiti.in/%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%A4%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8/%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2022-01-23T22:16:20Z", "digest": "sha1:SDLVVA4NJBXYEIYYSPFKAODS7RP2KNKS", "length": 7862, "nlines": 95, "source_domain": "navanirmiti.in", "title": "जीवन एक अपघात – नवनिर्मिती", "raw_content": "\nमानवाला आपल्या प्रगतीचा फार अभिमान आहे. आपल्या बुद्धीच्या जोरावर तो साऱ्या जीवसृष्टीचा अनभिषिक्त सम्राट बनला आहे. मात्र ज्या जीवसृष्टीवर मानव आपली सत्ता गाजवत आहे तिचं अस्तित्व हा ब्रह्माण्डातील केवळ एक अपघात आहे. सुईच्या अग्रावर तोलल्याप्रमाणे उभा असलेला हा डोलारा एका साध्या करणानेही कोसळू शकतो हे विसरून चालणार नाही . . .\nपक्षी प्राणी वॄक्ष कीटक अन् समुद्रातही ते वसते\nसूक्ष्म जीवाणूंच्या रूपाने चराचरातच ते असते\nवावडे तया अति ऊष्ण अन् अति गारव्याचे नसते\nपॄथ्वीवरच्या अशक्य जागांवरतीसुद्धा ते दिसते\nवाटे सार्या आव्हानांवर केली त्याने मात\nजीवन आहे ब्रम्हांडाच्या खेळातील अपघात || १ ||\nपॄथ्वी जर का अजून थोडी सूर्याच्या जवळी असती\nजीवन उपजू शकले नसते तप्त किती झाली असती\nआणि जर ती सूर्यापासून दूर जरा गेली असती\nमंगळ ग्रहाप्रमाणे नक्की गोठून मग गेली असती\nसूर्यच असता लहान मोठा झाला असता घात\nजीवन आहे ब्रम्हांडाच्या खेळातील अपघात || २ ||\nपॄथ्वी ग्रहाच्या गाभ्यामध्ये अतिऊष्ण लाव्ह्माचा रस\nसोडत आला सर्व वायू ते बनले वातावरण सरस\nफक्त पॄथ्वीचा उपग्रह तो आकारातही असे सकस\nपॄथ्वी अन्यथा फिरली नसती झाली असती पूर्ण निरस\nफिरली नसती पॄथ्वी नसता दिन अन् नसती रात\nजीवन आहे ब्रम्हांडाच्या खेळातील अपघात || ३ ||\nसजीवसुद्धा अचेत वस्तूंपरी अणूरेणूंचे जाळे\nकुणी फुंकिली त्यात चेतना कोणालाही ते न कळे\nफक्त एकदा चारशे अब्ज वर्षांपूर्वी हे घडले\nतेव्हापासून होते प्रजनन नवीन जीवन कधी न मिळे\nकाय असावे घडले तेव्हा हीच मजेची बात\nजीवन आहे ब्रम्हांडाच्या खेळातील अपघात || ४ ||\nहद्द पॄथ्वीची ओलांडुनिया कक्षा तुम्ही विस्तारा\nकळेल केवळ नशीब चांगले जीवन येण्या आकारा\nठाऊक जे ब्रम्हांड जेवढे नाही कुणीही शेजारा\nठिपक्याइतुकी पॄथ्वी आपुली त्यात पसारा हा सारा\nअनंत सार्या विस्तारातील अंशच केवळ ज्ञात\nजीवन आहे ब्रम्हांडाच्या खेळातील अपघात || ५ ||\nकधी उपजले कसे उपजले हाच प्रश्न सुटला नसला\nतर कारण त्याच्या अस्तित्त्वाचे कयास बांधावा कसला\nह्मापुढे कधी डास एक जर हातावर तुमच्या बसला\nजीवन आहे अमूल्य आता मारू नका तो जरी डसला\nनष्ट व्हावया सारे जीवन पुरे एक अपघात\nजीवन आहे ब्रम्हांडाच्या खेळातील अपघात || ६ ||\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nपुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.\nचांगलं तेवढं घ्यावं जानेवारी 20, 2022\nभारत रत्न खान अब्दुल गफार खान जानेवारी 18, 2022\nभारत रत्न भीमसेन जोशी जानेवारी 18, 2022\nसंदीप दांडेकर commented on आई\nविशाल शिंदे commented on आई\nकाव्यकथा काव्यगाथा प्रेमकाव्य बालकाव्य भक्तिकाव्य भारत रत्न रामायण लघुकथा लघुकथासंग्रह वस्तुवाचक वैचारिक कविता वैज्ञानिक / तात्वज्ञानिक कविता व्यक्तिवाचक कविता सणावली सामाजिक कादंबरी स्थलवाचक कविता\n© २०१८-२१, नवनिर्मिती | संकेतस्थळ श्रेय - वेब वर्चुओसो", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maayboli.com/node/61390", "date_download": "2022-01-23T21:54:43Z", "digest": "sha1:VGHQVOBHZLSWZNFCM7DTT7ADTLMRNUVF", "length": 21797, "nlines": 229, "source_domain": "www.maayboli.com", "title": "फुंतरू/खंडू/छोटू | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /फुंतरू/खंडू/छोटू\nआमच्या फुंतरूचा पहिला वाढदिवस काही दिवसां पूर्वी झाला. माबो वर हरिणी, वान्या ��ाचण्यात आले आणि फुंतरू बद्दल लिहिण्याची प्रेरणा मिळाली. तर आमचा फुंतरू म्हणजे अतिशय उत्साही. २४ तास तो खेळू शकतो. मला कुत्र्याची फार आवड म्हणून बाबांनी परमिशन दिली. पण त्याच सगळं तुलाच करावे लागेल या बोली वर.. मग मी पण कुत्रा घ्यायच्या तयारीला लागले आणि खूप विचार केल्यावर ठरविले कि कुत्रा विकत न घेता adopt करायचा. रस्त्यावरील कुत्र्यांचे हाल बघवत न्हवते मग आपण असाच एक कुत्रा पाळायचा म्हणून शोधाशोध केली आणि एका मैत्रिणी कडून माहिती मिळाली कि तिच्या building मध्ये एका कुत्रींला पिल्लं झालेत.. ३ पिल्लं झालेली होती. मी भेटायला जायचा दिवस पक्का केला पण घरून नकार आला कि रस्त्या वरच पिल्लू नको. मग त्यांना समजावण्यात १ आठवडा गेला आणि त्या मैत्रिणीचा कॉल आला कि सगळे पिल्लू adopt झाले आणि त्यांच्या आईला NMC वाल्यांनी रस्त्यावरची म्हणून उचलून नेली. खूप राग आला, आणि तुम्हाला खर वाटणार नाही पण मी देवाला विनवणी केली, ''बाबा रे अडथळे दूर कर'' आणि माझं त्यांनी ऐकलं, त्या मैत्रिणीचा कॉल आला कि एका पिल्लाला तिनी परत आणलाय कारण त्याला ज्या लोकांनी नेलं होतं ते त्याला सतत माडीवर बांधून ठेवत उन्हात..मग काय लगेचच त्याला आजच संध्याकाळी न्यायला येते कोणाला देऊ नको बोलले आणि खुशीनी उड्या मारल्या. संध्याकाळ कधी होते याची वाट पाहत होती आणि त्या दिवशी ऑफिस मध्ये असंख्य चुका केल्या. शेवटी तो क्षण आलाच आणि फुंतरच आगमन झालं.\nतर असा माझा फुंतरू, अतिशय चिडका, उत्साही आणि माझा जीव कि प्राण.. तो आल्या त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याला Dr. कडे नेलं आणि सगळे सोपस्कार पार पाडले. Dr. नि सांगितल्या प्रमाणे त्याला सगळं दिलं. पण त्याला आधीचे owner बांधून ठेवत म्हणून तो चिडका आणि भित्रा झाला. जरा आवाज आला कि घाबरायचा आता थोडा कमी आहे. त्याला दूध पोळी मधील फक्त पोळी आवडते मग दुधाचं बाउल घेऊन घर भर त्याच्या मागे पाळावा लागतं आणि गनिमी कावा करून त्याला दूध द्यावा लागत मग तो सुद्धा गनिमी कावा करून मला नाचवतो. त्याला फिरायला नेण्याचा एक प्रोग्राम असतो आपण तयार झालो कि त्याची लगबग बघण्या सारखी असते. घरभर पळापळी करतो, बेड वर चालून उड्या मारतो आणि मग मला खूप कष्टाने वाघाला पिंजऱ्यात बंद करतो तसे त्याला बेल्ट बांधावा लागतो. तरीही त्याच्या उड्या कमी झालेल्या नसतात. अशा तर्हेने तो आणि मी घर बाहेर पडतो आणि फ��ंतरू येणाऱ्या प्रत्येक गाडीवर त्याच्या २ पायांवर उभा राहून भुंकतो. येणारा प्रत्येक जण मग खूप विचित्र नजरेने मला बघत चालला जातो. पण हा पठ्या काही सुधरत नाही. अशा तर्हेने फुंतरू मला फिरवून आणतो रोज..\nत्याला इंजेकशन घ्यायला आवडतं Dr सुद्धा बघत बसतात काय कुत्रा आहे. आणि मी शक्य तितका दुर्लक्ष करते आणि हा त्या Dr चे हाथ चाटून स्वच्छ करून देतो. त्याला Dr च्या क्लिनिक बाहेर शु शु करायला फार आवडतं. अश्या आमच्या फुंतरूचा पहिला वाढदिवस आम्ही खूप उत्साहात साजरा केला आणि त्याला गिफ्ट म्हणून रेबीज चे इंजेकशन पण दिले. त्याला बाबांच्या पाय जवळ झोपायला फार आवडतं तसेच आमच्या पैकी कोणीही घरी आले कि तो त्याच्या भाषेत बोलतो ते ऐकण्या सारखे असते. त्याला लहान मुले, सिलेंडर वाला,भांडेवाल्या बाई , पेपर , आणि आंघोळ मुळीच आवडत नाही.\nअसा आमचा फुंतरू ज्याचे त्याच्या पेक्षाही जास्त आमच्या वर प्रेम आहे.\nनोट- मराठी कच्चे असल्यामुळे काही चुका झाल्यास क्षमा असावी.\nमाझ्याही काही आठवणी आहेत,पिल्लुची,टॉमीची आठवण करून दिलीत...\nछान वाटला लेख आणि फुंतरू वरील प्रेम...\n़कावेरि धन्यवाद पहिल्य प्रतिसद करता\nमराठी लिहिण्यासाठी एक सांगू\nमराठी लिहिण्यासाठी एक सांगू कां\nतुम्ही जेथे प्रतिसाद देता तिथे ब्लु कलर मध्ये apple (सफरचंद)आहे त्यावर क्लीक करा आणि दिलेल्या स्टेप follow करा...\nसुरुवातीला हे असच होत नंतर सवय होईल हळूहळू ....\nविनिता.झक्कास, केदार धन्यवाद... फुंतरू मझ्यावर गेलाय\nकावेरि नक्कि करते तसे. सान्गितले ते बरे केलेस ग...\nफुंतरु नाव मस्त आहे,\nफुंतरु नाव मस्त आहे, दुनियादारी चित्रपट आठवला.\nअगदी लहान बाळासारखेच आहे कुत्र्याच्या पिलाचे सुख अनुभवणे. फक्त आम्हालाच तो पाळायला आवडत नाही\nफक्त आम्हालाच तो पाळायला आवडत\nफक्त आम्हालाच तो पाळायला आवडत नाही>>>>तुम्ही पाळू पण नका....झेपणार नाही.\nऋन्मेऽऽष स्मित .... फुंतरू\nऋन्मेऽऽष स्मित .... फुंतरू आणि लहान बाळ तो स्वतःला माझा आजोबा समजतो\nकावेरि फुंतरू ला सांभाळणे\nकावेरि फुंतरू ला सांभाळणे म्हणजे अग्निदिव्य ग बाई... जावे माझ्या जन्मा तेंव्हा कळे\nअहो कल्याणी, फुंतरूला इतकी\nअहो कल्याणी, फुंतरूला इतकी साखर नका देऊ पण. केक, क्रिम रोल न काय काय त्यामुळे हायपर होत असेल तो\nकेदार ते आम्हि खाल्ल.\nकेदार ते आम्हि खाल्ल.\nकावेरि फुंतरू ला सांभाळणे\nकावेरि फ���ंतरू ला सांभाळणे म्हणजे अग्निदिव्य ग बाई... जावे माझ्या जन्मा तेंव्हा कळे>>>>हो ताई,लहान बाळासारखेच यांचे चोचले असतात,नाकी नऊ करून सोडतात.आमच्याकडे पण २वर्षापूर्वी दादांनी एक छोटस गोंडस पिल्लू आणलं होत,मी त्याला पिल्लूच म्हणायची,त्याच्याआधीही भरपूर येऊन गेली पण हा खूपच लहान होता(८-१० दिवसांचा असेल आणला तेव्हा),मी अगदी त्याला हाताने खाऊ घालायची,त्याच तोंड पुसायची,अंघोळीच्या वेळेस तर पळूनच जायचा.मी जाईल तिथे माझ्या मागेमागे असायचा....सगळे त्याला माझा बॉडीगार्ड बोलायचे.आमच्याकडे आज पर्यंत जी जी कुत्री आली त्या सर्वांना माझाच लळा होता.तो गेला तेव्हा खूप रडलो आम्ही ....\nखूप इच्छा आहे माझी कि असच एखाद गोंडस पिल्लू परत आणायची ....बघू कधी पूर्ण होते ते...\nगोड आहे फुंतरू कुत्रा घरी\nकुत्रा घरी असणे म्हणजे धमाल असते तर\n सीमेवर तैनात असल्या सारखे सतत सतर्क राहावे लागते. पण मज्जा फार येते. घरी गेल्या बरोबर त्याला होणार आनंद शब्दात सांगू शकत नाही\nमस्तं फुंतरू ला शुभेच्छा\nफुंतरु इज क्युट हा... मुळात\nफुंतरु इज क्युट हा... मुळात कुत्रा हा खुपच लळा लावणारा प्राणी आहे...\nफुंतरु गोड आहे एकदम.\nफुंतरु गोड आहे एकदम.\nखुप क्युट आहे तुमचा फुंतरु\nखुप क्युट आहे तुमचा फुंतरु\nअसच प्रेम करा नेहमि फुंतरु वर\n@ kalyanib, किती छान लिहिलंयत\n@ kalyanib, किती छान लिहिलंयत हो तुम्ही अगदी सुबोध मला तुमचं लिखाण फार आवडलं.\nफुंतरूचा फोटो खूप आवडला.\nफुंतरूचा फोटो खूप आवडला. चळवळ्या दिसतोय अगदी.\nमस्त आहे फुंतरु...फोटो पण खूप\nमस्त आहे फुंतरु...फोटो पण खूप क्यूट\nमाझ्या कोलेजच्या दिवसात आम्ही\nमाझ्या कोलेजच्या दिवसात आम्ही पाळलेले दोन श्वान आठवले.\nमाझ्या दुर्दैवाने ते जास्त दिवस आमच्या सोबत राहु शकले नाहीत. आमच्या सोसाईटीने आक्षेप घेतला नाहितर आजवर ते सोबत असते.\nखुपच छान आहे फुंतरु. जुन्या आठवणींना उजाळा दिल्या बद्द्ल धन्यवाद.\nफुंतरु एकदम क्युट... फोटू\nफुंतरु एकदम क्युट... फोटू मस्तच.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/tag/auto/", "date_download": "2022-01-23T21:48:11Z", "digest": "sha1:HOBS7YQV7UG24TVKYGLKKQVLWQ6VZ432", "length": 24572, "nlines": 353, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Auto Archives - Loksatta", "raw_content": "सोमवार, २४ जानेवारी, २०२२\n ७ लाखांची Maruti Swift Dzire अवघ्या ३.८ लाखात, जाणून घ्या सविस्तर…\nतुम्हाला एखादी कार खरेदी करायची असेल परंतु कमी बजेटमुळे तुम्हाला कार खरेदी करता येत नसेल, अथवा त्यात अडचणी येत असतील,…\nभेटीला येत आहे Vaan Electric Moto ची ‘Urbansport’ ई-बाईक, अर्ध्या युनिटमध्येच चार्ज होते, फीचर्स, रेंज आणि किंमत जाणून घ्या\nभारतीय स्टार्टअप कंपनी वान इलेक्ट्रिक मोटो प्रायव्हेट लिमिटेडने देशात आपली एक इलेक्ट्रिक बाइक लॉन्च केली आहे. ही इलेक्ट्रिक बाइक अर्बनस्पोर्ट…\nमोटरसायकलला “अधिक मायलेज” द्यायचे आहे ‘या’ पद्धतींचा अवलंब करून सुधारता येईल सरासरी अव्हरेज\nबाईकचे मायलेज देखील कार्बोरेटरच्या सेटिंगवर अवलंबून असते.\nफेडेक्स एक्सप्रेस ने भारतात केली इलेक्ट्रिक वाहनांची चाचणी\nवेगाने वाढत असलेल्या इ-कॉमर्स विकासामुळे वाहतूक वाढत आहे.\nहिरो XPulse 200 4 Valve अॅडवेंचर बाईकच्या दुसऱ्या बॅचची बुकिंग सुरू\nXPulse 200 4 Valve: बाईक अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन विक्री प्लॅटफॉर्मद्वारे टोकन रक्कम भरून बुक केली जाऊ शकते.\nBMWची ही इलेक्ट्रिक SUV भारतात लॉंच, सिंगल चार्जमध्ये देईल ४२५ किमीची रेंज, जाणून घ्या किंमत\nBMW iX Pure Electric SUV मध्ये ड्युअल लिथियम-आयन बॅटरी पॅक वापरण्यात आला आहे.\nPetrol- Diesel Price Today: आजचे इंधनाचे दर जाहीर; जाणून घ्या महाराष्ट्रातील प्रति लिटरचा भाव\nपेट्रोल भरायला जाण्याआधी महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील पेट्रोल- डिझेलचा प्रति लिटरचा आजचा भाव किती आहे ते जाणून घ्या.\nToyota Hilux चे भारतात झाले अनावरण; या लाइफस्टाइल पिकअप ट्रकचे भारतात बुकिंग सुरू\nToyota Hilux: सध्या भारतात टोयोटा हिलक्सचे बुकिंग सुरु झाले आहे. या गाडीला ५ स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे.\n केवळ २ लाखांमध्ये Maruti Wagon R खरेदी करण्याची संधी, आवडली नाही तर परत करा\nआज आपण हॅचबॅक सेगमेंटमधील लोकप्रिय कार मारुती वॅगनआर बद्दल बोलत आहोत, जी आपल्या कंपनीच्या सर्वाधिक विकल्या जाणार्या कारच्या यादीत अग्रस्थानी…\n२६ जानेवारीला लॉंच होणारी क्रॅटोस या इलेक्ट्रिक बाईकची, रिव्हॉल्ट RV400 या बाईकशी होणार टक्कर\nबाईकच्या लुकबद्दल सांगायचे झाले तर तीक्ष्ण टँक एक्सटेन्शन आणि पॉइंट बॉडीसह स्पोर्टी दिसते.\nTata Safari SUV ची डार्क एडिशन लॉंच, काय आहे वेगळं\nहॅरि��र आणि नेक्सॉन नंतर टाटा मोटर्सने आपल्या सेवन सीटर एसयूव्ही टाटा सफारीची ऑल ब्लॅक डार्क एडिशन देखील लॉंच केली आहे.…\n अवघ्या ३ लाखांमध्ये खरेदी करा महिंद्रा KUV 100, जाणून घ्या सविस्तर ऑफर\nतुम्हालाही मायक्रो एसयूव्ही खरेदी करायची असेल, परंतु कमी बजेटमुळे ती खरेदी करता आली नाही, तर महिंद्र KUV100 वर उपलब्ध ऑफर्सची…\n‘या’ कारला एकाच दिवशी मिळाले ७७३८ बुकिंग; भारतात होतेय प्रचंड मागणी\nकंपनीने सांगितले की, ऑर्डर प्रक्रिया सुरू केल्याच्या पहिल्याच दिवशी त्यांच्या आगामी मॉडेलचे ७,७३८ बुकिंग मिळाले आहेत.\n फक्त 33 हजारात घरी न्या १ लाखाची दमदार बजाज पल्सर 180\nतुम्ही जर बाईक घेण्याचा विचार करत असाल आणि कमी बजेटमुळे तुम्हाला अडचणी येत असतील, ही ऑफर एकदा नक्की वाचा.\nलोकसत्ता विश्लेषण: सर्व कारमध्ये ६ एअरबॅग अनिवार्य जाणून घ्या काय आहे या घोषणेचा अर्थ आणि किमतीवर होणारा परिणाम\nहा नियम ऑक्टोबर २०२२ पासून लागू होणार आहे. केंद्रीय मोटर वाहन नियमामध्ये सुधारणा करून सेफ्टी फीचर्स वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला…\nमारुती सुझुकीची वाहने महागली, ४.३% टक्क्यांपर्यंत वाढल्या किमती\nमारुती अल्टो ते एस-क्रॉस मॉडेल्स विकते. गेल्या वर्षी मारुतीने आपल्या कारच्या किमती तीन वेळा वाढवल्या होत्या.\nAprilia SXR 160 vs Yamaha Aerox 155: जाणून घ्या किंमत, मायलेज आणि डिझाइनमध्ये सर्वात स्वस्त असलेली स्कूटर\nएरोक्स १५५ स्कूटरमध्ये सिंगल चॅनल अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम स्थापित करण्यात आली आहे.\nलवकरच रस्त्यावर धावताना दिसणार Simple One इलेक्ट्रिक स्कूटर, जाणून घ्या डिलिव्हरीची तारीख\nसिंपल एनर्जीच्या पहिल्या इलेक्ट्रिक स्कूटर सिंपल वन इलेक्ट्रिक स्कूटरचे बंपर बुकिंग होत आहे आणि लॉन्च झाल्यापासून ४ दिवसात या स्कूटरच्या…\nफक्त १९ हजार देऊन घरी घेऊन जा Yamaha R15 V4 स्पोर्ट्स बाईक; स्टाईलसोबतच मिळतील ‘हे’ जबरदस्त फीचर्स\nस्पोर्ट्स बाईक सेगमेंटमधील प्रीमियम बाईक यामाहा आर१५ ही कंपनीच्या बेस्ट सेलिंग बाईक्सच्या लिस्टमध्ये नेहमीच अव्वल असते.\nKTM 250 अॅडव्हेंचर बाईकची नवीन एडिशन लॉंच, ६ हजार रुपयांच्या EMI वर घरी आणू शकता\nस्पीड आणि अॅडव्हेंचर बाईकसाठी ओळखल्या जाणाऱ्या KTM ने आपल्या 250 अॅडव्हेंचर बाईकची नवीन एडिशन लॉंच केली आहे. अवघ्या ६ हजारांच्या…\nमायलेजमध्ये Hero पण सेफ्टी रेटिंगमध्ये Zero कमी बजेटमधल���या ‘या’ कार खरेदी करताना एकदा विचार कराचं\nकार खरेदी करण्याआधी भारतातील टॉप ३ मायलेज बजेट कारचे संपूर्ण तपशील येथे जाणून घ्या ज्यांना शून्य सुरक्षा रेटिंग मिळाले आहे.\nSuzuki S-Cross 2022 कारचे अखेरीस झाले अनावरण, एसयूव्हीचा नवीन बोल्ड अवतार पाहा\nसुजुकीने २०२२ सुजुकी एस-क्रॉस SUV कार सादर केली आहे. मागील मॉडेलच्या तुलनेत हे पूर्णपणे बदललेले डिझाइन आहे. पाहा फोटो\n जाणून घ्या किंमत आणि फीचर्स\nऔरंगाबादमधील एसएव्हीडब्ल्यूआयपीएल कारखान्यात तयार झालेली ऑडी क्यू ५ प्रीमियम प्लस आणि टेक्नोलॉजी या दोन व्हेरिएण्ट्समध्ये उपलब्ध आहे\nPhotos: कमी बजेटमध्ये उत्तम मायलेज देणाऱ्या स्टायलिश टॉप ३ स्कूटी\nया कमी बजेटमध्ये ७६ किलोमीटर प्रति लीटर पर्यंत मायलेज देणाऱ्या तसेच वजनाने हलक्या स्टायलिश भारतातील टॉप ३ स्कूटर आहेत.\nPhotos: भारतात नोव्हेंबर महिन्यात ‘या’ चार कार होणार लॉंच\nसणासुदीच्या काळात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्या येत्या नोव्हेंबरमध्ये आणखी काही कार लॉंच करणार आहेत.\nभिवंडीत स्वबळावर काँग्रेसचा झेंडा फडकवा-पटोले\nभारत-आफ्रिका एकदिवसीय मालिका : भारताची पाटी कोरी; निसटत्या विजयासह आफ्रिकेचे एकदिवसीय मालिकेत वर्चस्व; चहरची झुंज अपयशी\nमहिला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धा : यजमान भारताचे आव्हान संपुष्टात; १२ फुटबॉलपटू करोनाबाधित झाल्याने चायनीज तैपेईविरुद्धचा सामना रद्द\nटाटा स्टील मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धा : विदित, प्रज्ञानंद पराभूत; अर्जुन अग्रस्थानी\n‘भाजपची आणीबाणी मोडून काढूया’ उद्धव ठाकरे यांचा घणाघात; देशव्यापी पक्षविस्ताराचे शिवसैनिकांना आवाहन\nयंदा कठोर उपाययोजना की लोकानुनय; ‘लोकसत्ता विश्लेषण’ कार्यक्रमातून अर्थसंकल्पाचा वेध\nमुंबईवर धूलिकणांचे मळभ; तापमानात मोठी घट\nशाळा आजपासून; नियमांबाबत संभ्रम; शिक्षण आणि आरोग्य विभागाच्या धोरणांमध्ये विसंगती\nओमायक्रॉन समूह संसर्गाच्या टप्प्यावर; ‘इन्साकॉग’च्या अहवालातील इशारा\nमध्य वैतरणा धरणावर ऊर्जा प्रकल्पाची निर्मिती; पालिका स्तरावर देशातील पहिला उपक्रम : १०० मेगावॉटची क्षमता\nमुंबईत सुमारे ८८ टक्के रुग्ण ओमायक्रॉनचे; कस्तुरबा प्रयोगशाळेतील जनुकीय अहवालातून स्पष्ट\nप्रसिद्ध अभिनेत्रीची स्तनाच्या कर्करोगाशी झुंज, टक्कल केलेल्या स्थितीत जाहिरातीसाठी के��ेले फोटोशूट चर्चेत\nPHOTOS: हाडं गोठवणारी थंडी, सतत पडणारा बर्फ…त्यातूनही लसीकरण सुरूच; आरोग्य कर्मचाऱ्यांच्या चिकाटीला सलाम\nPhotos: बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त कलाकार चेतन राऊत यांनी तब्बल ५० हजार दिव्यांपासून साकारले पोर्ट्रेट\n“मुख्यमंत्री, तुम्ही गप्प का काटकसरीच्या नावाखाली शेतकर्यांचाच गळा घोटला जात असेल तर…”; राजू शेट्टींचा इशारा\nशिवसेनेचा बालेकिल्ल्यातच एकनाथ खडसेंना धक्का, बोदवड नगरपंचायतीवर फडकवला भगवा; गिरीश महाजनही अपयशी\nभाजपाच्या १२ आमदारांच्या निलंबनाच्या याचिकेवरील निर्णय सुप्रीम कोर्टाने ठेवला राखून; ठाकरे सरकारवर ओढले ताशेरे\n“३ लाख से मेरा क्या होगा…”, आयुष शर्मावर आली लोन घेण्याची वेळ\nआयफोनच्या रिंगटोनची नक्कल करणारा हा ‘टॅलेंटेड पोपट’ होतोय VIRAL, ऐकून तुम्हीही व्हाल हैराण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.nilkantheshwarsamachar.page/2020/06/X2067O.html", "date_download": "2022-01-23T22:23:57Z", "digest": "sha1:N7R7D677BO6PAOT732BX5MFZOE2JCFXV", "length": 5552, "nlines": 31, "source_domain": "www.nilkantheshwarsamachar.page", "title": "विनोबांची जीवन कथा म्हणजेच प्रेमपंथ अहिंसेचा होय : अनिता जगताप", "raw_content": "\nविनोबांची जीवन कथा म्हणजेच प्रेमपंथ अहिंसेचा होय : अनिता जगताप\nJune 06, 2020 • विक्रम हलकीकर\nविनोबांची जीवन कथा म्हणजेच प्रेमपंथ अहिंसेचा होय : अनिता जगताप\nउदगीर: आपण सर्वजणच परमेश्वराचे अंश आहोत असे मानणारे विनोबा स्वतः पुण्याचे अभिलाषी नव्हते तरा ते सेवेचे अभिलाषी होते. जगात अहिंसा प्रस्थापित करायची असेल तर अगोदर स्वतःला देहापासुन शक्य तितके अलग राहुन कम करावे लागेलअसे म्हणणारे विनोबा यांची जीवन कथा म्हणजेच प्रेमपंथ अहिंसेचा असे मत अनिता जगताप यांनी व्यक्त यांनी व्यक्त केले.\nचला कवितेच्या बनात उपक्रमांतर्गत चालू असलेल्या वाचक संवादाचे 218 वे पुष्प कोरोणाच्या पार्श्वभूमीवर चालू असलेला लाॕक डाऊनमुळे कौटुंबिक स्वरूपात पण फेसबुक लाईव्ह घेण्यात आले. प्रा.राजपाल पाटील यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या वाचक संवादात संत ज्ञानेश्वर प्रा.विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अनिता जगताप यांनी डाॕ पराग चोळकर लिखित प्रेमपंथ अहिंसेचा या साहित्यकृतीवर संवाद साधताना पुढे म्हणाल्या की, आज जगाला शास्त्राच्या भुकेपेक्षा कळकळीच्या कृतिची गरज आहे असे म्हणणाऱ्या विनोबांच्या जीवनातील अन���क घटना, अनुभव , प्रसंग आणि त्याच्या विचार दर्शनाचे प्रत्येक पैलू सांगितले. शेवटी प्रा.राजपाल पाटील यांनी यथायोग्य अध्यक्षिय समारोप केला.\nयानंतर संपन्न झालेल्या चर्चेत फेसबुकवरूनच काही प्रश्न विचारले गेले. यावेळी जन्मदिनाची ग्रंथ भेट देण्यात आली. या वाचक संवादाचे सूत्रसंचालन कु.ऋतुजा पाटील हिने केले. प्रास्ताविक संयोजक अनंत कदम यांनी मांडले तर आभार कु.प्राची अपसंगेकर हिने मानले.\nश्री हावगीस्वामी महाविद्यालयातील बारावीच्या निकालाची उज्ज्वल परंपरा कायम.\nJuly 17, 2020 • विक्रम हलकीकर\n*महाराष्ट्र महाविद्यालयात कृषी दिनानिमित्त वृक्षारोपन\nJuly 01, 2021 • विक्रम हलकीकर\nमतदार यादीतील नाव वगळणे, समाविष्ठ करणे व दुरुस्ती करुन घेण्याचे आवाहन\nउदगीर शहरामध्ये पर्यावरण,आरोग्य संवर्धन आणि प्रदूषमुक्तीसाठी आयोजित भव्य सायकल रलीमध्ये उदगीरकरांनी सहभागी व्हावे मुख्याधिकारी भारत राठोड\n*राज्यमंत्री बनसोडे यांची उदगिरकरांना वाढदिवसाची भेट* *तालुक्यात नागरिकांच्या सोयीसाठी तलाठी भवन व मंडळ अधिकाऱ्यांचे कार्यालयाला मंजुरी*\nJuly 01, 2021 • विक्रम हलकीकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.nilkantheshwarsamachar.page/2020/07/30-4QdfXP.html", "date_download": "2022-01-23T21:02:01Z", "digest": "sha1:RSZSA6DKIIVJECNXQODSKUBNMK4FGDIX", "length": 4877, "nlines": 29, "source_domain": "www.nilkantheshwarsamachar.page", "title": "मानेजवळगा येथे आर्सेनिक आल्बम-30 गोळ्यांचे वाटप.■", "raw_content": "\nमानेजवळगा येथे आर्सेनिक आल्बम-30 गोळ्यांचे वाटप.■\nJuly 02, 2020 • विक्रम हलकीकर\nमानेजवळगा येथे आर्सेनिक आल्बम-30 गोळ्यांचे वाटप.■\nसर्वत्र कोरोनाचे संकट आहे.ग्रामीण भागात भीतीचे वातावरण पसरले आहे. आफवा पसरत आहेत. शेतकरी,कष्टकरी व सर्व लोक भयभीत आहेत. आशावेळी लोकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी यासाठी \" वसुंधरा बहुउद्देशिय सामाजिक संस्था कळंब\"या संस्थेच्या वतीने आर्सेनिक आल्बम-30 या गोळयांचे 350 कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीना तीन महिन्यासाठी लागणा-या औषधाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी वसुंधरा बहुउदेशिय सामाजिक संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ.अनिगुंटे व्यंकट सुग्राम यांनी मार्गदर्शन केले. सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे. या आजाराची लक्षणे व उपाय काय आहेत याबाबत सविस्तर माहिती दिली. या प्रसंगात आपण सर्वजण एक होऊण सामना करावे असे सांगितले. या कार्यक्रमात गावच्य�� सरपंच सौ.मोरे,श्री संदीप मोरे,सयाजीराव पाटील, गोविंदराव मोरे , विठ्ठल डीगे, चंद्रभान गायकवाड गुरुजी,भास्कर आनिगुंटे, कमलाकर पवार,संस्था सदस्य दत्ता गायकवाड,चंद्रकांत शेवाळे,गावतलाठी सावंत साहेब, आशा सेविका, अंगणवाडी सेविका,ग्रामपंचायत कर्मचारी नवनाथ गरगटे,युवराज सुर्यवंशी गावातील पवार,शिंगरूपे, मोरे,बसुदे ,जाधव या सर्वांची उपस्थिती व सहकार्य लाभले.आभार प्रदर्शन श्री संदिप मोरे यांनी केले व कार्यक्रमाची सांगता झाली.\nश्री हावगीस्वामी महाविद्यालयातील बारावीच्या निकालाची उज्ज्वल परंपरा कायम.\nJuly 17, 2020 • विक्रम हलकीकर\n*महाराष्ट्र महाविद्यालयात कृषी दिनानिमित्त वृक्षारोपन\nJuly 01, 2021 • विक्रम हलकीकर\nमतदार यादीतील नाव वगळणे, समाविष्ठ करणे व दुरुस्ती करुन घेण्याचे आवाहन\nउदगीर शहरामध्ये पर्यावरण,आरोग्य संवर्धन आणि प्रदूषमुक्तीसाठी आयोजित भव्य सायकल रलीमध्ये उदगीरकरांनी सहभागी व्हावे मुख्याधिकारी भारत राठोड\nबेवारस पडलेल्या इसमाचा जीव वाचविला : माजी नगरसेवक अहमद सरवर यांची तत्परता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tv9marathi.com/latest-news/punes-rti-activist-vinayak-shirsat-found-dead-near-tamhini-ghat-29236.html", "date_download": "2022-01-23T21:44:47Z", "digest": "sha1:4AEWBTVIIPQDSWWOKO4FSF3ETUIJBFYH", "length": 13683, "nlines": 235, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपुण्यातील RTI कार्यकर्ते विनायक शिरसाट यांचा मृतदेह ताम्हिणी घाटात आढळला\nपांडुरंग रायकर, टीव्ही 9 मराठी, पुणे\nपुणे: माहिती अधिकार कार्यकर्ते विनायक शिरसाट (Vinayak Shirsat ) यांचा मृतदेह ताम्हिणी घाटात संशयास्पदरित्या आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. विनायक शिरसाट यांची हत्याच झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 32 वर्षीय विनायक शिरसाट यांचा मृतदेह ताम्हिणीजवळ मुळशी मुठा घाटात सापडला. विनायक शिरसाट 30 जानेवारीपासून भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतून बेपत्ता होते. त्याबाबतची तक्रार कुटुंबीयांनी दिली होती.\nविनायक शिरसाट हे आरपीआयचे कार्यकर्ते होते. ते शिवणे या गावचे रहिवासी होती. त्यांचा पीओपीचं व्यवसाय होता. शिरसाट यांनी पुण्यातील वारजे आणि आसपासच्या परिसरातील अनेक जमीन घोटाळे बाहेर काढले होते.\nत्याच रागातून त्यांच्याशी घातपात झालाय का असा प्रश्न आहे. पोलीसांनी तपासाला सुरुवात केली आहे. मात्र माहिती अधिकारांवरील हल्ला, हत्येचा हा पहिलाच प्रक���र नाही. यापूर्वी राज्यासह देशभर गाजलेला आरटीआय कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्येचा गूढ कायम आहे.\nPune Kidnapping Case Balewadi| चिमुरड्या डुग्गू कसा सापडला ; पोलिसांनी शोधले की अपहरणकर्ता सोडून पळाला वाचा अपहरणाचा संपूर्ण घटनाक्रम\nमुंबईतील 178 महाविद्यालयात कुणी प्राचार्य देता का..प्राचार्य, कारभार प्रभारी भरोसे\nप्रवीण पोटेंच्या महाविद्यालयात विजेचा शॉक लागून चौघांचा मृत्यू; अमरावतीत खळबळ\n‘अनाथांची माय’ सिंधुताई सपकाळ यांचा जीवनप्रवास\nमहाराष्ट्रातील निर्बंधांबाबत अजित पवार नेमकं काय म्हणाले \nमुंबईतील रहिवासी इमारतींसाठी काय आहे नवी नियमावली \nमध्य रेल्वेवर 24 तासांचा मेगाब्लॉक\nVideo : नाना पटोलेंची मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच बावनकुळेंनी पुतळा जाळला, तर दरेकरांचं जोरदार प्रत्युत्तर\nNana Patole : भिवंडीला पुन्हा काँग्रेसचा गड बनवा आणि स्वबळावर काँग्रेसचा झेंडा फडकवा : नाना पटोले\nउद्धव ठाकरे म्हणाले ‘युतीत 25 वर्षे सडली’; मग 2 वर्षात काय कमावलं\nKalyan : रिंग रोड रस्ता बाधितांचे बीएसयुपी प्रकल्पात पुनर्वसन करणार, खासदार श्रीकांत शिंदे यांची माहिती\nSpecial Report | नागपुरात एमपीएससीचा पेपर फुटला, अभाविपचा दावा; आयोग म्हणते असं काही घडलंच नाही, नेमकं काय\nपाकमधील धुळीच्या वादळाने मुंबईकरांची हुडहुडी, गार वाऱ्यांनी मुंबई गारठली, येत्या 48 तासांत अवकाळीची शक्यता\nSpecial Report : पुतळ्यावरून पुन्हा एकदा ‘एमआयएम’-शिवसेनेत जुंपली; जलील अन् खैरेंमध्ये खडाजंगी\nThane : शाळा, महाविद्यालय, रेल्वे स्थानक बाँबने उडविण्याची धमकी; ठाणे पोलीस शाळेला आला ईमेल\nडिसले गुरुजींच्या पीएचडीचा मार्ग मोकळा; अध्यायन रजेच्या अर्जला अखेर मंजुरी\nबिटींग द रिट्रीट मध्ये 70 वर्षांपासून वाजणाऱ्या ‘त्या’ गाण्याची गोष्ट जे यंदा वाजविले जाणार नाही..\nउद्धव ठाकरे म्हणाले ‘युतीत 25 वर्षे सडली’; मग 2 वर्षात काय कमावलं\nपाकमधील धुळीच्या वादळाने मुंबईकरांची हुडहुडी, गार वाऱ्यांनी मुंबई गारठली, येत्या 48 तासांत अवकाळीची शक्यता\nIND vs SA, 3rd ODI, LIVE Cricket Score: द. आफ्रिकेची भारतावर 4 धावांनी मात, सलग तिसऱ्या सामन्यात भारताचा दारुण पराभव\nVideo : नाना पटोलेंची मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच बावनकुळेंनी पुतळा जाळला, तर दरेकरांचं जोरदार प्रत्युत्तर\n‘राज्यात मुघल पुन्हा कबरीतून अवतारले, ज्वलंत हिंदुत्ववादी मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये वीर टिपूची उद्याने’\nबिटींग द रिट्रीट मध्ये 70 वर्षांपासून वाजणाऱ्या ‘त्या’ गाण्याची गोष्ट जे यंदा वाजविले जाणार नाही..\nJanhvi kapoor | Yellow बिकनीत जान्हवी दिसतेय खास, काय आहे यल्लो बिकनीचा राज\nCorona, Omicron Cases Maharashtra LIVE : संसद भवनातील 875 कर्मचारी पॉझिटीव्ह; उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनाही कोरोनाची लागण\nMaharashtra News Live Update : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांशी संवाद\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://jalgaonlive.news/gold-silver-price-13-january-2022/", "date_download": "2022-01-23T22:44:41Z", "digest": "sha1:OP7YL5ORHBAZUHUHFKLJEQGC4EFAG3FK", "length": 11311, "nlines": 119, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "सोने सलग तिसऱ्या दिवशी महागले, वाचा आजचा सोने-चांदीचा भाव", "raw_content": "\nसोने - चांदीचा भावब्रेकिंग\nसोने सलग तिसऱ्या दिवशी महागले, वाचा आजचा सोने-चांदीचा भाव\nWritten By चेतन पाटील\n देशात कोरोना (Corona) रुग्णांची संख्या दिवसागणित वाढू लागल्याने गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी जळगाव सराफ बाजारात सोन्याच्या (Gold Rate) भावात वाढ झाली आहे. तर दुसरीकडे चांदी (Silver Rate) सलग चौथ्या दिवशी मोठ्या किंमतीने महागली आहे. आज १२० रुपयाने महागले आहे. तर चांदी ७७० रुपयांनी वधारले आहे. त्यापूर्वी काल सोने २४० रुपयाने महागले होते. तर चांदीच्या दरात ४५० रुपयाची वाढ झाली होती.\nआज जळगाव सराफ बाजारात २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ४८,९३० रुपयावर आला आहे. तर चांदीचा प्रति किलोचा भाव ६३,३१० रुपये इतका आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे दहा ग्रॅम सोन्याचा दागिना खरेदी करताना प्रत्यक्ष बाजार भावात ४ ते ५ हजारांची वाढ होते.\nसध्या देशासह महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा बाजारपेठ बंद पडण्याची शक्यता असल्याने मागील काही दिवसापासून सोन्याचे दर वाढत असल्याचे दिसू येतेय. या आठवड्यात सोने सलग तिसऱ्या दिवशी महागले आहे. तर चांदीच्या भावात सलग चौथ्या दिवशी वाढ नोंदविली गेलीय.\nगेल्या तीन दिवसात सोने ३७० रुपयाने महागले आहे. तर दुसरीकडे गेल्या चार दिवसात चांदी १४०० रुपयांनी महागली आहे. दरम्यान गेल्या वर्षीच्या तुल��ेत वर्ष २०२२ मध्ये बाजारभावात सोने-चांदी उजळतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. जागतिक स्तरावर कोविड बाधितांच्या आकड्यात होणाऱ्या वाढीमुळे बाजारात अस्थिरतेचे वातावरण आहे. सुरक्षीत गुंतवणुकीचे साधन म्हणून सोने-चांदीला प्राधान्यात वाढ होत आहे. त्यामुळे १० ग्रॅम सोन्याचा भाव ५५ हजारांचा टप्पा गाठण्याचा अंदाज आहे.\nया आठवड्यातील सोने चांदीचे दर\n१० जानेवारी (सोमवार) रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,५६० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६२,०३० रुपये असा होता. ११ जानेवारी (मंगळवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,५७० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६२,०९० रुपये इतका नोंदविला गेला. १२ जानेवारी (बुधवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,८१० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६२,४५४० रुपये इतका नोंदविला गेला. १३ जानेवारी (गुरुवार) २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ४८,९३० रुपयावर आला आहे. तर चांदीचा प्रति किलोचा भाव ६३,३१० रुपये इतका आहे.\nसोन्याची शुद्धता कशी तपासायची\nतुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. ‘BIS Care App’द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.\nहे देखील वाचा :\nआजचा सोने-चांदीचा भाव : २२ जानेवारी २०२२\nपाच दिवसात चांदी ४ हजारांनी महागली, सोन्यात देखील वाढ, वाचा आजचा प्रति तोळा दर\nसोने पुन्हा पन्नाशीच्या दिशेने, आज झाली तब्बल ‘इतकी’ मोठी वाढ, वाचा प्रति तोळा\nसोने ४९ हजारांवर तर चांदीने पुन्हा ओलांडली ६४ हजारांची पातळी, वाचा आजचे भाव\nGold Silver Rate : सोन्याच्या भावात पुन्हा वाढ, वाचा आजचे सोने-चांदीने भाव\nजळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा\nया बातम्या देखील वाचा\nआर्यन रिसॉर्टमध्ये आयोजित कार्यक्रमाला गर्दी, मनपाकडून ५० हजारांचा दंड\n जिल्ह्यातील ग्रामीण भागामधील पहिली ते बारावीचे वर्ग सुरु होणार\nहृदयद्रावक : बाळाचा चेहरा पाहण्यापूर��वीच मातेने घेतला जगाचा निरोप, नातेवाईकांचे डॉक्टरांवर आरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://barshilive.com/martyred-soldiers-of-bharatmata-cremated-in-a-state-funeral-dream-of-building-a-house-for-parents-remained-unfulfilled/", "date_download": "2022-01-23T21:14:11Z", "digest": "sha1:M52VMXSAWHXO33NCOKQXYXUSMG2ZCDIE", "length": 12232, "nlines": 103, "source_domain": "barshilive.com", "title": "भारतमातेच्या शहीद जवानांवर सरकारी इतमामात अंत्यंस्कार;आई-वडीलांसाठी घर बांधून देण्याचे स्वप्न अर्धवटच राहिले", "raw_content": "\nHome महाराष्ट्र भारतमातेच्या शहीद जवानांवर सरकारी इतमामात अंत्यंस्कार;आई-वडीलांसाठी घर बांधून देण्याचे स्वप्न अर्धवटच राहिले\nभारतमातेच्या शहीद जवानांवर सरकारी इतमामात अंत्यंस्कार;आई-वडीलांसाठी घर बांधून देण्याचे स्वप्न अर्धवटच राहिले\nभारतमातेच्या शहीद जवानांवर सरकारी इतमामात अंत्यंस्कार;आई-वडीलांसाठी घर बांधून देण्याचे स्वप्न अर्धवटच राहिले\nबार्शी: काश्मीर मधील लेह-लडाख भागात कारगिलकडे जात असताना झालेल्या अपघातात विरमरण प्राप्त झालेले भारतीय सैन्य दलात हवालदार म्हणून कार्यरत असलेले बार्शी तालुक्यातील\nवाघाचीवाडी येथील जवान भास्कर सोमनाथ वाघ यांच्यावर शासकीय इतमामात शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले .\nआमच्या फेसबुक पेज ला लाईक करा\nतालुका प्रशासनाच्या वतीने तहसीलदार प्रदीप शेलार यांनी पुष्पचक्र वाहून श्रध्दांजली अर्पण केली.अमर रहे़ अमर रहे़ शहीद जवान भास्कर वाघ अमर रहे . अशा घोषणा गावकरी देत होते . शुक्रवार दि १७ रोजी सकाळी सहा वाजता सैन्याच्या गाडीतून भास्कर वाघ यांचे पार्थिव गावात आल्यानंतर कुटुंबियासह गावकऱ्यांनी एकच हंबरडा फोडला. त्यानंतर गावातील चौकामध्ये पार्थिव अंत्यदर्शनासासाठी ठेवण्यात आले.\nसकाळी नऊ वाजता गावातील प्रमुख मार्गावरुन अंत्ययात्रा काढत गावाशेजारील त्यांच्या शेतातच अत्यंसस्कार करण्यात आले.यावेळी तहसीलदार प्रदीप शेलार, नायब तहसीलदार संजीवन मुंढे, भाजपाचे तालुकाध्यक्ष जि.प. सदस्य मदन दराडे, पांगरीचे सपोनि सुधीर तोरडमल, फौजदार प्रविण सिरसट तसेच सैन्यातील अधिकारी नायक सुभेदार बी.डी. दास, लांन्सनायक अमोल शिंदे,\nसचिन पवार, नायक डी.आर. बारगजे, राजू सानप, श्रीराम खराटे , पोलीस पाटील सुवर्णा डोेळे यांनी ही पुष्पचक्र अर्पण भारतमातेच्या सुपुत्राला श्रध्दांजली वाहिली. पांगरी पोलीसांच्या वतीने ��ुन वाजवून व हवेत बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देण्यात आली.\nयावेळी सरपंच विक्रम जाधवर, फौजदार दत्ता वाघ, मडळअधिकारी विशाल नलावडे, तलाठी विनोद मुंढे, ग्रामसेवक घुगे, गोविंद वाघ,रामहरी वाघ,लक्ष्मण वाघ, अर्जून कापसे, श्रीराम जाधवकर,फुलचंद डोळे, अर्जून वाघ, पाडूरंग डोळे, हरिदास वाघ यांनीअंत्यसंस्काराची संपुर्ण तयारी केली होती . मुलगा हा केवळ\nदोन वर्षाचा असल्यामुळे पासस्ट वर्षाच्या पित्याला मुलाच्या चितेला मुखाअग्नी देण्याची वेळ आली.यावेळी जवान भास्कर यांच्या मातोश्री राजूबाई, वडील सोमनाथ वाघ,पत्नी राणी वाघ, मुली मानसी व मयुरी व मुलगा यांचे तहसीलदारांनी सात्वंन केले.\nआईसाठी बांधकाम सुरु केलेले घर अर्धवटच राहीले\nभास्कर यांची आणखी चार वर्षाची सैन्यातील सेवा शिल्लक राहिली होती. गावात जुने छोटे घर होते. मात्र त्याठिकाणी टॉयलेटची सोय नव्हती. त्यामुळे यांनी गावाच्या कडेला आपल्या आई-वडीलांची सोय व्हावी यासाठी घराचे बांधकाम सुरु केले होते. मात्र नियतीने घराचे बांधकाम देखील अर्धवटच राहीले.\nतसेच आई वडीलांना नव्या घरात राहीलेले पाहण्याचे भाग्य ही त्यांना मिळाले नाही .\n१४ जुलै २००० रोजी भास्कर हे सैन्यात भरती झाले\nहोते. दूर्देवाने १४ जुलै रोजीच त्यांच्या वाहनाला अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाला. पहिली सेवा संपल्यानंतर त्यांनी पुन्हा सेवा वाढवून घेतली होती. ते लेह येथील १३७ फिल्ड रेग्युलंटमध्ये कमांडरच्या गाडीवर चालक म्हणून सेवा बजावत होते\nPrevious articleGood News : आता विजेवर चालणारे स्वयंचलित जहाज येणार ; नॉर्वेच्या कंपनीसोबत केंद्र सरकारचा करार\nNext articleबार्शीसाठी स्वतंत्र कोरोना तपासणी प्रयोग शाळा करा- आमदार राजेंद्र राऊत यांची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी\nसोलापुरात शेततळ्यात बुडून आईसह दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू\nकरमाळ्याचा पोलिस लाच स्वीकारताना ‘एसीबी’च्या जाळ्यात\nसांगोला : शेततळ्यात पडून पती-पत्नीचा मृत्यू; सांगोला तालुक्यातील घटना\nवैरागच्या विकासासाठी भूमकर यांच्या पाठीशी ताकद उभी करणार-रोहित पवार\nवृक्ष संवर्धन समिती च्या वतीने गच्चीवरील बाग तसेच परसबाग स्पर्धेच आयोजन\nनिमित्त बार्शीतील कथित शेअर घोटाळ्याचे : रोडपती…. करोडपती…. वाचा सविस्तर-\n अलीपुर रोड परिसरातून महिलेचे गंठण भरदिवसा लंपास; २ जणां विरुद्ध...\nसोलापुरा��� शेततळ्यात बुडून आईसह दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू\nवैराग मध्ये एक पतिपत्नी विजयी तर एक पतिपत्नी पराभूत\nचिंताजनक: बार्शीत तीन दिवसात २७१ नवे कोरोना रुग्ण सापडले\nराष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष काका साठेंनी झेडपीच्या आवारात लगावली एकाच्या ‘कानाखाली’ |...\nवैराग नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या निरंजन भूमकरांची एकहाती झेंडा-भाजप चार तर शिवसेना...\nबार्शी शेअर मार्केट घोटाळा: विशाल फटे याला 10 दिवसांची पोलीस कोठडी;...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.livemarathi.in/car-crashes-into-christmas-parade-many-crushed/", "date_download": "2022-01-23T21:15:31Z", "digest": "sha1:4KTBGTWNLSLENAHIIGG4S3C3RMX7TRXH", "length": 9565, "nlines": 97, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "ख्रिसमस परेडमध्ये भरधाव गाडी घुसली : अनेक जण चिरडले | Live Marathi", "raw_content": "\nHome देश-विदेश ख्रिसमस परेडमध्ये भरधाव गाडी घुसली : अनेक जण चिरडले\nख्रिसमस परेडमध्ये भरधाव गाडी घुसली : अनेक जण चिरडले\nवॉशिंग्टन (वृत्तसंस्था) : ख्रिसमस परेडमध्ये भरधाव गाडी घूसून झालेल्या अपघातात अनेकांचा चिरडून मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. ही धक्कादायक घटना अमेरिकेच्या विस्कॉन्सिनमध्ये घडली. या भयंकर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.\nविस्कॉन्सिनच्या वौकेशा शहरात ख्रिसमस परेड सुरू असताना एक लाल रंगाची स्पोर्टस कार अंदाधुंद पद्धतीने गर्दीला चिरडून जाताना दिसत आहे. या घटनेतील मृतांचा अधिकृत आकडा अद्याप समजू शकलेला नाही. मात्र २० हून अधिक जण या अपघातात गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये काही लहान मुलांचाही समावेश आहे.\nPrevious articleगडहिंग्लजकरांचे फुटबॉल प्रेम कौतुकास्पद : ना. हसन मुश्रीफ\nNext articleविधान परिषद निवडणूक : प्रज्ञा सातव यांची बिनविरोध निवड शक्य\nमहाराष्ट्राचा चित्ररथ राजपथावरील संचलनात सहभागी होणार\n१६ जानेवारी ‘राष्ट्रीय स्टार्ट-अप दिवस’ म्हणून साजरा होणार\nअभिनेते, निर्माते रमेश बाबू यांचे निधन\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार प्रेरणादायी : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर\nकुरुंदवाड (प्रतिनिधी) : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कार्य आणि नेतृत्व शब्दात सामावणे अशक्य आहे. त्यांचे विचार पुढील पिढ्यांना देखील प्रेरणा देत राहतील. सामान्य माणसांच्या प्रश्नांवर प्रत्यक्ष मैदानात झुंजणाऱ्या,सर्वसामान्य माणसांचा ते बु��ंद आवाज होते. देशाच्या...\nबेरकळवाडी गावाला ‘गोकुळ’ च्या संचालकांची भेट…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या मार्गदर्शनाखाली करवीर तालुक्यातील बेरकळवाडी गावाला संचालकांनी भेट दिली. या गावात गुजरात व हरियाणा राज्यातून जातिवंत ४८ म्हैशी खरेदी केलेल्या असून त्यांच्या पासून जन्मलेली मादी वासरे,...\nबिटकॉईनमध्ये गुंतवणुकीदाराची २० लाखांची फसवणूक : तिघांवर गुन्हा दाखल\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करायला लावून केदार रानडेसह अन्य दोघांनी २० लाखांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी सुहास नागन्नावार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजरामपुरी पोलीस ठाण्यात केदार रानडेसह अन्य दोघां विरोधात...\nजिल्ह्यात चोवीस तासात ‘७२३’ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात ७२३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात दोघांचा मृत्यू झाला असून ४२२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – ३११, आजरा –...\nशिवसेनेतर्फे मोफत युनिव्हर्सल पासचे वाटप : रविकिरण इंगवले\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कोरोनाचे दोन डोस पूर्ण झालेल्या नागरिकांना विनामूल्य कोरोना डोसचे प्रमाणपत्र (युनिव्हर्सल पास) विनामूल्य देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. अशी माहिती माजी उपमहापौर रविकिरण इंगवले यांनी...\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘गडहिंग्लज अर्बन’ला भेटला ‘हर्षद मेहता’.. : 13 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली...\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://barshilive.com/a-private-bus-and-a-tractor-crashed-on-barshi-kurduwadi-road-killing-2-and-injuring-12/", "date_download": "2022-01-23T20:52:28Z", "digest": "sha1:GZFIM7RZVPNNWSA3YAD5L3OFKWLXZHND", "length": 9636, "nlines": 97, "source_domain": "barshilive.com", "title": "बार्शी-कुर्डुवाडी रोडवर खासगी बस आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात, 2 ठार 12 जखमी", "raw_content": "\nHome स्थानिक बातम्या बार्शी-कुर्��ुवाडी रोडवर खासगी बस आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात, 2 ठार 12 जखमी\nबार्शी-कुर्डुवाडी रोडवर खासगी बस आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात, 2 ठार 12 जखमी\nबार्शी-कुर्डुवाडी रोडवर खासगी बस आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात, 2 ठार 12 जखमी\nबार्शी : शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर बार्शी-कुर्डुवाडी बायपास नजीक खासगी बस व ऊस ट्रॉली घेऊन निघालेल्या ट्रॅक्टरची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातामध्ये दोन जण जागीच ठार, तर १२ जण जखमी झाले आहेत. आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडली असून याप्रकरणी बार्शी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nआमच्या फेसबुक पेज ला लाईक करा\nसिद्धार्थ अनिल शिंदे (ट्रॅव्हल चालक वय 27 रा. वसवडी जि.लातूर), मनोज शिवाजी विद्याधर (रा.बोधनगर लातूर) अशी अपघातात जागीच ठार झालेल्यांची नावे आहेत. पुणे येथून लातूरला जाण्यासाठी खासगी बस प्रवासी घेऊन निघाली होती. यावेळी ट्रॅक्टर ऊसाच्या दोन ट्रॉली घेऊन नांदणी या गावाकडून विठ्ठल शुगर कार्पोरेशन या साखर कारखान्याकडे जात होता. दरम्यान दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली.\nयामध्ये खासगी बसचा चालक सिद्धार्थ शिंदे व त्याचे शेजारी बसलेले मनोज विद्याधर यांचा जागीच मृत्यू झाला, तर ट्रॅक्टर चालक औदुंबर कोंढारे याच्यांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पहाटे तालुका पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले.\nअपघातामध्ये ट्रॅक्टरचे अक्षरशः तुकडे-तुकडे होऊन रस्त्याच्या कडेला पडले आहे. ऊस संपूर्ण रस्त्यावर विखूरला होता. खासगी बसचा समोरचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला असून बसचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक प्रविण जाधव करीत आहेत.\nरहमतअलि सादिकअलि सय्यद (वय 29), वसंत तुकाराम पाडोळे (वय 65), विठ्ठल नामदेव पांचाळ (वय 91), नेहा विजय सावळे(वय 52), पार्वती बाबूराव बचुटे(वय 49), अश्विनी राहूल कदम(वय 26), मनिषा बाळासाहेब नलावडे(वय 27), पुजा ज्ञानेश्वर बारोले(वय 38), कालिदास निरु चव्हाण(वय 26 सर्व रा.लातूर) विजया किसन पांचाळ (वय 47 रा.पुणे), हेमचंद्र दौलत मोरे(वय 40 रा.बारामती), दत्ता रवन कांबळे(वय 28 रा.बाभळगांव ता.कळंब)अशी जखमींची नावे आहेत.\nPrevious articleपैशासाठी डॉक्टर पत्नीचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल; बंदुकीचा दाखविला धाक\nNext articleवैराग नगरपंचायत तिरंगी लढत फायनल;13 जागेसाठी 48 उमेदवार रिंगणात\nवृक्ष संवर्धन समिती च्या वतीने गच्चीवरील बाग तसेच परसबाग स्पर्धेच आयोजन\n अलीपुर रोड परिसरातून महिलेचे गंठण भरदिवसा लंपास; २ जणां विरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल\nबार्शी शेअर मार्केट घोटाळा: विशाल फटे याला 10 दिवसांची पोलीस कोठडी; वाचा सविस्तर काय घडले कोर्टात\nवैरागच्या विकासासाठी भूमकर यांच्या पाठीशी ताकद उभी करणार-रोहित पवार\nवृक्ष संवर्धन समिती च्या वतीने गच्चीवरील बाग तसेच परसबाग स्पर्धेच आयोजन\nनिमित्त बार्शीतील कथित शेअर घोटाळ्याचे : रोडपती…. करोडपती…. वाचा सविस्तर-\n अलीपुर रोड परिसरातून महिलेचे गंठण भरदिवसा लंपास; २ जणां विरुद्ध...\nसोलापुरात शेततळ्यात बुडून आईसह दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू\nवैराग मध्ये एक पतिपत्नी विजयी तर एक पतिपत्नी पराभूत\nचिंताजनक: बार्शीत तीन दिवसात २७१ नवे कोरोना रुग्ण सापडले\nराष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष काका साठेंनी झेडपीच्या आवारात लगावली एकाच्या ‘कानाखाली’ |...\nवैराग नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या निरंजन भूमकरांची एकहाती झेंडा-भाजप चार तर शिवसेना...\nबार्शी शेअर मार्केट घोटाळा: विशाल फटे याला 10 दिवसांची पोलीस कोठडी;...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.newsdanka.com/politics/ex-ips-rvs-mani-gets-murder-threats/41613/", "date_download": "2022-01-23T20:50:46Z", "digest": "sha1:G7QO3LO4ONW4CI4BCD4KUK2LOCHWS5M6", "length": 9214, "nlines": 137, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Ex Ips Rvs Mani Gets Murder Threats", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरक्राईमनामामाजी आयपीएस अधिकारी आर व्ही एस मणी यांना जीवे मारण्याची धमकी\nमाजी आयपीएस अधिकारी आर व्ही एस मणी यांना जीवे मारण्याची धमकी\nवानखेडे ड्रग्जवाल्यांवर कारवाई केलीत, आता भोगा…\nज्ञानदेव आणि अज्ञान देव….\nराज्यातील संघर्ष नाट्याचा तिसरा अंक\nजावेद अख्तर, तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाही\nमाजी आयपीएस अधिकारी आणि ‘हिंदू दहशतवाद: एक थोतांड’ या पुस्तकाचे लेखक आर व्ही एस मणी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. बुधवार, २२ डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास आर व्ही एस मणी यांना धमकावण्यात आले. मणी यांनी ट्विट करत यासंबंधीची माहिती दिली आहे.\nआपल्या दैनंदिन सवयी प्रमाणे आर व्ही एस मणी हे बुधवारी पहाटे फिरायला जाण्यासाठी बाहेर पडले होते. तेव्हा अचानकपणे एक पांढर्या रंगाची क्रिटा गाडी त्यांच्या इथे थांबली. त्या गाडीत दोन इसम बसले होते. हे दोघेही गाडीतून बाहेर उतरले आणि मणी यांच्यापाशी आले. या दोघांकडून मणी यांना खुनाची धमकी देण्यात आली. मणी यांना धमकावून हे इसम गाडीत बसून निघून गेले.\nनवा स्मार्टफोन घेतला आणि ढोल वाजले\nउद्या कोणी वाकडे तोंड करून बोलले तर\n१७० बहुमत असतानाही महाविकास आघाडीच्या मानगुटीवर भीतीचे भूत\nइम्पेरिकल डेटासाठी राज्य सरकारकडून निधी मंजूर\nआर व्ही एस मणी यांनी या संदर्भात दिल्लीच्या उत्तर द्वारका पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. मणी यांनी हिंदू दहशतवाद: एक थोतांड हे पुस्तक लिहून कशाप्रकारे यूपीए सरकारच्या काळात साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि कर्नल पुरोहित यांना अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला याचा पर्दाफाश केला आहे. तर २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासातील अनेक त्रुटी आणि गफलती त्यांनी आपल्या पुस्तकातून मांडल्या आहेत.\nपूर्वीचा लेखभास्कर जाधव यांनी सुधारावं\nआणि मागील लेखपाकिस्तानला मात देत भारताने कोरले कांस्यपदकावर नाव\nमुंबईच्या गाड्यांवर का पसरली पांढरी चादर\n…हे आहे नेताजींच्या पुतळ्याचे महत्त्व\n‘मी स्वातंत्र्याची भीक स्वीकारणार नाही, स्वातंत्र्य मिळवणार असे म्हणणाऱ्या नेताजींना नमन’\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nमुंबईच्या गाड्यांवर का पसरली पांढरी चादर\n…हे आहे नेताजींच्या पुतळ्याचे महत्त्व\n‘मी स्वातंत्र्याची भीक स्वीकारणार नाही, स्वातंत्र्य मिळवणार असे म्हणणाऱ्या नेताजींना नमन’\nनिवडणूक मतचाचण्यांनी फोडला समाजवादी पक्षाला घाम\n‘बेबी’ चित्रपटातील एंजल आता ओळखताच येणार नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://jalgaonlive.news/horoscope-marathi-2-december-2021/", "date_download": "2022-01-23T22:08:11Z", "digest": "sha1:IQVKWDRGWJ2CKL577BORDUN3UBO7CHVT", "length": 28212, "nlines": 132, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "आजचे राशी भविष्य : २ डिसेंबर २०२१ | Jalgaon Live News", "raw_content": "\nआजचे राशी भविष्य : २ डिसेंबर २०२१\nWritten By चेतन पाटील\n1) मेष राशी भविष्य\nअतिखाणे टाळा, तंदुरुस्त राहण्यासाठी हेल्थ क्लबला नियमित जा. धनाचे आगमन आज तुम्हाला बऱ्याच आर्थिक परिस्थितीतून दूर करू शकते. तुमचे ज्ञान आणि विनोदबुद्धी यामुळे तुमच्या अवतीभवतीचे लोक प्रभावित होतील. प्रेमात आज तुमचा सुदैवी दिवस आहे. तुम्ही इतके दिवस ज्या कल्पनाविश्वात जगत होतात, तुमचा/तुमची जोडीदार त्याचे आज प्रत्यक्ष दर्शन घडवणार आहे. आज तुमच्यासाठी खूपच कार्यशील असा दिवस आहे. समाजातही वेगवेगळ्या लोकांशी भेटीगाठी होतील – लोक तुमचा सल्ला मागण्यासाठी तुमच्याकडे येतील आणि तुमच्या मुखातून निघालेला प्रत्यके शब्द त्यांना निर्विवाद मान्य होईल. तुम्ही आज खरेदीला गेलात तर तुमच्या स्वत:साठी चांगले कपडे घ्याल. अलीकडच्या काळात तुम्ही आणि तुमचा जोडीदार फार आनंदी नसाल, पण आज मात्र तुम्ही खूप धमाल करणार आहात.\nउपाय :- चांगल्या आरोग्यासाठी 9 वर्षाखालील लहान मुलींना खाण्याच्या वस्तू द्या.\n2) वृषभ राशी भविष्य\nचार भिंती बाहेरील खेळांचे तुम्हाला आकर्षित करतील. ध्यानधारणा आणि योगाचा तुम्हाला फायदा होईल. काही अटकळी आणि अनपेक्षित लाभांमुळे आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल. शाळेत मुलांना अभ्यासात रुची नसल्यामुळे त्यांनी अभ्यासाकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला निराशा देणारे आहे. लवमेट आज तुमच्या कडून कुठल्या गोष्टीची डिमांड करू शकतो परंतु, तुम्ही त्याला पूर्ण करू शकणार नाही ज्यामुळे तुमचा लवमेट तुमच्याशी नाराज होऊ शकतो. हे एक उत्तम दिवसापैकी एक दिवस आहे जेव्हा कार्य क्षेत्रात तुम्ही चांगले वाटेल. आज तुमचे सहकर्मी तुमच्या कामाचे कौतुक करतील आणि तुमचा बॉस ही तुमच्या कामाने आनंदी होईल. व्यावसायिक ही आज व्यवसायात नफा कमाऊ शकतो. आज आपल्या प्रेमी सोबत वेळ घालवू शकाल आणि त्यांच्या समोर आपल्या गोष्टींना व्यक्त करू शकाल. तुमचा/तुमची जोडीदार आज रोमँटिक मूडमध्ये आहे.\nउपाय :- लाल गाय किंवा लाल कुत्र्याला जेऊ घालणे पारिवारिक आयुष्याचा आनंद वाढवेल.\n3) मिथुन राशी भविष्य\nआरोग्यविषयक प्रश्नांमुळे कदाचित तुम्हाला अशांततेचा सामना करावा लागेल. खर्च वाढतील, पण त्याचबरोबर वाढलेले उत्पन्न तुमच्या या वाढत्या बिलांची काळजी घेईल. कुटुंबीय आणि मित्रांबरोबर आनंदी क्षण मिळवाल. जोडीदारासोबत प्रणय आराधना करण्यास गुंतागुंतीच्या व्यस्त दिनचर्येत आज वेळ काढता येणार नाही. व्यावसायिकांना चांगला दिवस. अनपेक्षित फायदा अथवा घबाड मिळण्याची शक्यता आहे. जीवनसंगी सोबत वेळ घालवण्यासाठी आज तुम्ही ऑफिस मधून लवकर निघू शकतात परंतु, रस्त्यात अत्याधिक ट्राफिक मुळे तुम्ही असे करण्यात समर्थ नसाल. तुमच्या जोडीदाराला एखादी बाबा न सांगितल्यामुळे तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याशी भांडण करेल. संकलन-सुरज राकले, पुणे.\nउपाय :- चांगला फायदा मिळवण्यासाठी गायींना हिरवे घास (ज्वार, गवत) खाऊ घाला.\n4) कर्क राशी भविष्य\nआजचा दिवस लाभदायक असून, तुम्हाला तुमच्या दीर्घ आजारापासून सुटका मिळण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला समजू शकते की, धन विनाकारण आणि न विचार करता खर्च करणे किती नुकसान पोहचवते. तुमचे ज्ञान आणि विनोदबुद्धी यामुळे तुमच्या अवतीभवतीचे लोक प्रभावित होतील. प्रणयराधन करण्याची शक्यता नाही आणि तुम्ही दिलेली महागडी, मौल्यवान भेटवस्तू याची जादू आज फारशी चालणार नाही. प्रेम अमर्याद असते, असीम असते; हे तुम्ही या पूर्वी ऐकले असेल, पण आज तुम्ही त्याचा अनुभव घेणार आहात. विद्यार्थी-विद्यार्थिनींना आजचे काम उद्यावर नाही टाकले पाहिजे. तुम्हाला जेव्हा ही रिकामा वेळ मिळेल आपले काम पूर्ण करा. असे करणे तुमच्यासाठी हिताचे आहे. तुमच्या जोडीदाराच्या मागण्यांमुळे तुमच्यावर तणाव येईल.\nउपाय :- आपल्या प्रेमीला सफेद फुल जसे गुलाब, कार्नेशन्स, चमेली इत्यादी भेट देऊन आपल्या जीवनाला रोचक बनवा.\n5) सिंह राशी भविष्य\nतुमचा उत्साह वाढविण्यासाठी सुंदर उज्ज्वल आणि वैभवशाली चित्र मनात ठसवा. आर्थिक जीवनात आज आनंद राहील. या सोबतच तुम्ही आज कर्जापासून मुक्त होऊ शकतात. कुटुंबातील सदस्यांना आपल्या जीवनात विशेष स्थान असेल. रोमान्ससाठी अत्यंत उत्तेजनापूर्ण दिवस आहे. सायंकाळसाठी काही तरी खास योजना आखा, आणि आजची सायंकाळ जास्तीतजास्त रोमॅण्टीक करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या शत्रूंना त्यांच्या कुकर्मांचे परिणाम आज भोगावे लागणार आहेत. व्यस्त दिनचर्येचा व्यतिरिक्त ही आज तुम्ही आपल्यासाठी वेळ काढण्यात सक्षम व्हाल. रिकाम्या वेळात आज काही रचनात्मक कार्य करू शकतात. लग्न म्हणजे केवळ तडजोड असं तुम्हाला वाटतं का तसं असेल, तर लग्न ही तुमच्या आयुष्यात घडलेली सर्वात उत्तम घटना आहे, याची प्रचिती तुम्हाला येईल.\nउपाय :- दुर्गा मंदिरात बदाम चढवा आणि बदामाचा अर्धा हिस्सा घरी परत आणा. उत्तम व्यवसाय आणि जीवनासाठी बदामाला काळ्या किंवा निळ्या कपड्यात गुंढाळून ठेवा.\n6) कन्या राशी भविष्य\nतुमच्या तणावमुक्तीसाठी तुम्ही कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा घ्या. त्यांची मदत घेणे उपकारक ठरेल. तुमच्या भावना आणि तणाव आतल्या आत दाबून ठेवू नका. आपल्या समस्या दुसºयांना सांगण्याने त्या सोडविण्यासाठी त्यांची मदत घेणे संयुक्तिक ठरते. धनाचे आगमन आज तुम्हाला बऱ्याच आर्थिक परिस्थितीतून दूर करू शकते. तुमच्या ओळखीच्या व्यक्तीला तुम्हाला योग्य वाटेल तो निर्णय घेण्यासाठी जबरदस्ती केलीत – तर तुम्ही तुमच्या हितालाच बाधा आणाल – सहनशीलपणे परिस्थिती हाताळणे आणि अपेक्षित निकाल मिळविणे एवढेच तुम्ही फक्त करू शकता. काहीजणांना अनोखा नवा रोमान्स हमखास लाभेल. प्रेमामुळे आपले आयुष्य मोहरुन जाईल. नवीन प्रकल्प आणि योजना राबविण्यासाठी उत्कृष्ट दिवस. वेळेचा सदुपयोग करणे शिका.जर तुमच्या जवळ रिकामा वेळ आहे तर, काही रचनात्मक करण्याचा प्रयत्न कराल. वेळेला खराब करणे चांगली गोष्ट नाही. तुम्ही तुमच्या आयुष्यातला एक उत्तम दिवस तुमच्या जोडीदारासमवेत व्यतित कराल.\nउपाय :– झोपतेवेळी एका तांब्याच्या भांड्यामधे पाणी ठेऊन सकाळी घराच्या जवळ असलेल्या झाडाच्या मुळांना पाणी टाकल्यास आरोग्य चांगले राहते.\n7) तुला राशी भविष्य\nस्वत:बद्दल छान वाटावे अशा गोष्टी घडण्याचा एकदम अद्भूत दिवस. आज तुम्ही विना कुणाच्या मदतीने तुम्ही धन कमावण्यात यशस्वी व्हाल. मित्रांकडून सायंकाळी एखादा रोमांचक प्लॅन आखल्यामुळे आजचा दिवस खूपच सुंदर असेल. कोणीतरी मागणी घालण्याची शक्यता आपल्या पत्रिकेत दिसून येते. या राशीतील व्यावसायिक आज कुणी जवळच्या लोकांच्या सल्ल्यामुळे समस्येत येऊ शकतात. जॉब करणाऱ्या जातकांना आज कार्य-क्षेत्रात विचार करून चालण्याची आवश्यकता आहे. तुम्हाला हव्या त्या पद्धतीने मनासारख्या गोष्टी नेहमीच घडत नाहीत. आजचा दिवसही त्यापैकीच एक आहे. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत खूप छान काळ घालवाल.\nउपाय :- ॐ पदमपुत्राय विदमहे अमृतेशाय धीमहि तन्नों केतुः प्रचोदयात मंत्राचा 11 वेळा जप करा याने व्यापारात प्रगती होईल.\n8) वृश्चिक राशी भविष्य\nवाहन चालविताना काळजी घ्या. कार्य क्षेत्रात किंवा व्यवसायात तुमचा निष्काळजीपणा आज तुम्हाला आर्थिक नुकसान देऊ शकतो. खाजगी आणि गोपनीय मा��ीत अजिबात उघड करू नका. आपल्या प्रियजनांबरोबर वेळ जाता जाणार नाही. आजचा दिवस अनकूल आहे. कामाच्या ठिकाणी त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या. तुमचा रिकामा वेळ आज मोबाइल आणि टीव्ही पाहण्यात खर्च होऊ शकतो. यामुळे तुमच्या जीवनसाथीला खिन्नता होईल कारण, तुम्ही त्यांच्या सोबत बोलण्यात काही ही आवड दाखवणार नाही. तुमचे शेजारी तुमच्या वैवाहिक आयुष्यात बिब्बा घालायचा प्रयत्न करतील, पण तुमच्यातील बंध अतुट आहे.\nउपाय :- तांब्याचा कडा घातल्याने आरोग्य चांगले राहील.\n9) धनु राशी भविष्य\nतुमचा भावनाविवश स्वभाव तुम्हाला एखाद्या गंभीर आजारपण जडवू शकतो. आज तुम्हाला चांगल्यापैकी पैसा मिळणार आहे – परंतु खर्चात वाढ झाल्याने बचत करणे दुरापास्त ठरेल. संततीच्या योजना करण्यासाठी उत्तम दिवस आहे. तुम्हाला प्रेमातील वेदनेचा अनुभव मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिक अडचणीवर मात करण्यासाठी तुमची कौशल्ये वापरा. तुमच्या थोड्याशा प्रयत्नांमुळे समस्या कायमस्वरूपी सुटेल. इतरांना मदत करण्यासाठी आपला वेळ आणि शक्ती खर्च करा, पण आपला काहीही संबंध नसताना इतरांच्या कामात लुडबूड करु नका. आरामाअभावी तुम्हाला तुमच्या वैवाहिक आयुष्यात गुदमरल्यासारखे वाटेल. तुमच्या आयुष्यात सुसंवादाची आवश्यकता आहे. संकलन-सुरज राकले, पुणे.\nउपाय :- चांगल्या आरोग्यासाठी पुर्वेकडे तोंड करून जेवण करा.\n10) मकर राशी भविष्य\nआपली उद्दिष्टे अपेक्षा पूर्ण होण्यासाठी खाजगी संबंधांचा वापर आपल्या पत्नीस आवडणार नाही. आजच्या दिवशी धन हानी होण्याची शक्यता आहे म्हणून देवाण-घेनानीने जोडलेल्या गोष्टींमध्ये जितके तुम्ही सतर्क राहाल तितकेच तुमच्यासाठी चांगले असेल. कुटुंबीय आणि मित्रांबरोबर आनंदी क्षण मिळवाल. स्वप्नील चिंता सोडून द्या आणि आपल्या रोमॅण्टीक जोडीदाराच्या सहवासाचा आनंद घ्या. नवे प्रस्ताव आकर्षक वाटतील, पण उतावीळपणे कोणताही निर्णय घेणे शहाणपणाचे ठरणार नाही. आज टीव्ही किंवा मोबाइलवर काही सिनेमा पाहण्यात तुम्ही इतके व्यस्त होऊ शकतात की, तुम्ही गरजेच्या कामांना करणे विसराल. तुम्हाला सोशल मीडीयावर वैवाहिक आयुष्याविषयी अनेक जोक वाचायला मिळतात, पण लग्नामुळे तुमच्या आयुष्यात जे काही आनंदाचे क्षण आले आहेत, त्यामुळे आज तुम्ही भावूक व्हाल.\nउपाय :– दुधाने भरलेले भांडे डोक्याजवळ ठ���वा आणि सकाळी जवळच्या झाडामध्ये टाकून द्या त्याने आरोग्य चांगले राहील.\n11) कुंभ राशी भविष्य\nदिवसाची सुरवात तुम्ही योग साधनेने करू शकतात. असे करणे तुमच्यासाठी फायदेशीर असेल आणि पूर्ण दिवस तुमच्यात ऊर्जा राहील. गुंतवणूक करणे बऱ्याच वेळा तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल आज तुम्हाला ही गोष्ट लक्षात येऊ शकते कारण जुन्या गुंतवणुकीतून आज तुम्हाला उत्तम नफा होऊ शकतो. आजचा दिवस अत्यंत महान आहे, कारण तुमच्या कामाकडे लक्ष जाईल, ते तुम्हास हवे असेल. आपण अनेक गोष्टी करण्याचे ठरविले असेल, पण नेमके कशाच्या मागे जावे हे ठरविताना अडचणी येतील. तुमच्या तीव्र भावनांना आवर घाला, नाहीतर तुमचे प्रेम प्रकरण धोक्यात येऊ शकते. आपल्या व्यवसायात स्थिरस्थावर झालेल्या अनुभवी लोकांशी जवळीक साधा, ते तुम्हाला भविष्याची दिशा दाखवतील. दिवस कसा चांगला बनवला जाईल यासाठी तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढावा लागेल. तुमच्या जोडीदाराला सरप्राइझ देत राहा, नाही तर त्याला/तिला दुर्लक्ष होत असल्यासारखे वाटेल.\nउपाय :- एक प्रेमपूर्ण आयुष्यासाठी, जनावरांच्या प्रति कधीही क्रूरता नसावी, या व्यतिरिक्त सुनिश्चित करा तुम्ही व तुमच्या प्रेमीला शाकाहार पसंत आहे. हे तुमच्या प्रेमी आयुष्याला खूप वाढवेल.\n12) मीन राशी भविष्य\nइतरांबरोबर आनंद वाटून घेण्याने आपले आरोग्य बहरून जाईल. प्रलंबित देणी आल्यामुळे आपली सांपत्तिक स्थिती सुधारेल. तुमचे व्यक्तिमत्व आणि मोहक आकर्षकता यामुळे काही नवे मित्र जोडाल. आपल्या निखळ आणि उदार प्रेमाचे आपणास योग्य ते चीज होईल. आपण केलेल्या कामाचे श्रेय दुस-या कोणालाही घेऊ देऊ नका. तुमची संवाद कौशल्ये प्रभावी ठरू शकतील. आज तुमच्या जोडीदाराकडून तुमच्याकडे आज विशेष लक्ष देण्यात येणार आहे, असे दिसते.\nउपाय :- व्यावसायिक जीवनात शुभ परिणाम प्राप्त करण्यासाठी, आपल्या परिवारातील महिला सदस्यांना गाईची एक चांदीची मूर्ती दान करा.\nसंकलन-गुरुवर्य चरणरज- सुरज राकले, पुणे (पंढरपुर)\nजळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा\nया बातम्या देखील वाचा\nआजचे राशीभविष्य- २३ जानेवारी, जोडीदाराच्या पुन्हा एकदा प्रेमात पडाल\nआजचे राशीभविष्य -२१ जानेवारी, लांबचा प्रवास टाळा, जोडीदाराचे मन जपा\nआजचे राशीभविष्य – २० जानेवारी, नवीन प्रेमप्रकरण घडण्याची दाट शक्य���ा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://tarunbharat.com/dailynews/1006254", "date_download": "2022-01-23T21:44:00Z", "digest": "sha1:H56PCXZK4OGIIMK25X3OM6YYRTNMWHNA", "length": 7751, "nlines": 126, "source_domain": "tarunbharat.com", "title": "राधानगरी धरण स्थळावर शाहू जयंती साजरी करणार्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल – तरुण भारत", "raw_content": "\nसत्संगती ही पाप, ताप व दैन्य दूर करते\nराधानगरी धरण स्थळावर शाहू जयंती साजरी करणार्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल\nराधानगरी धरण स्थळावर शाहू जयंती साजरी करणार्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल\n२६ जून शाहू जयंतीदिनी राजर्षी शाहू महाराजांची जयंती राधानगरी धरणस्थळी साजरी करण्यात आली. याप्रकरणी प्रतिबंधात्मक क्षेत्रात विनापरवाना प्रवेश करून कोविड नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी राधानगरी येथील भाजपचे तालुकाध्यक्ष संभाजी आरडे यांच्यासह पंधरा लोकांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.\nजिल्ह्यात कोरोना संचारबंदी असताना मास्क वापरणे, सामाजिक अंतर राखणे असे नियम असताना लक्ष्मी तलाव येथे कलश पूजन पाणी पूजन करून गर्दी जमवल्याप्रकरणी भाजपचे तालुकाध्यक्ष संभाजी आरडे, दीपक मगर, लहू जरग, बाळासाहेब पाटील, भैय्या इंगळे, दीपक शिरगावकर, युवराज पाटील, विशाल पाटील, सुभाष जाधव ,संतोष कातीवले, महेश पाटील, सुनील पाटील, भूषण पाटील यांच्यासह शंभर ते दीडशे अज्ञात लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद पाटबंधारे विभागाचे सुभाष गोविंद पाटील यांनी दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार बजरंग पाटील व राधानगरी पोलीस करीत आहेत.\nयेडियुरप्पा यांना पदावरून हटवण्याचा प्रयत्न केला नाही : पर्यंटन मंत्री\nपुण्याने मुंबईला ‘या’ बाबतीत टाकलं मागे, ठरलं महाराष्ट्रातलं सर्वात मोठं शहर\nगोव्याच्या साईभक्तावर काळाचा घाला, घुणकी येथे अपघाती मृत्यू\nलॉकडाऊन काळासह नियमित वापरातील वीज बीलातील स्थिर आकार रद्द करा\nनागदेववाडी पेयजल योजनेच्या चौकशीचे आश्वासन\nचंदुरात आज नव्याने आठ पॉझिटिव्ह रुग्ण, एकूण रुग्ण 44 वर\nकोल्हापूर : वारणा नदीला पूर, आमदार राजूबाबा आवळेंनी केली खोचीतील पूरस्थितीची पाहणी\nजिल्ह्यात बाधितांची वाटचाल हजाराकडे\nगवंडीकाम करणारी युवती ब्रँड ऍम्बेसिडर\nत्सुनामीनंतर टोंगा देशाला मदतीचा ओघ सुरू\nपोकर गेमिंगवरील छाप्यात पंचवीस लाखांचा माल जप्त\nभारत-द. आफ्रिका तिसरी व शेव���ची वनडे आज\nऑस्ट्रेलिया-इंग्लंड टी-20 सामना पावसामुळे रद्द\nकर्नाटकच्या पाणी वादावर निर्णयासाठी सर्वपक्षीय बैठक : मुख्यमंत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://www.islamdarshan.org/2018/02/blog-post_59.html", "date_download": "2022-01-23T22:38:11Z", "digest": "sha1:XASRXATBRUITSH5RFMW2B2J636GWXJCW", "length": 13044, "nlines": 149, "source_domain": "www.islamdarshan.org", "title": "अल्लाह संपूर्ण विश्वाचा मालक | Islamdarshan", "raw_content": "\nसुबोध कुरआन खंड क्र. १ (पान १ ते १४३).\n\"अल्लाहच्या नावाने, जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे'' १. अल्फातिहा परिचय शीर्षक : या प्रथम सूरहचे (अध्याय) नाव &quo...\nनेतृत्वाचे प्रकार आणि त्यातील फरक\nआणि (आठवण करा) जेव्हा तुमच्या पालनकर्त्याने दूतांना सांगितले की, ’’मी पृथ्वीवर एक खलीफा (माझा प्रतिनिधी) बनविणार आहे.’’ (तेव्हा त्या दुतांनी...\nसटीप मराठी भाषांतर मौलाना सय्यद आला मौदूदी (यांच्या सटीप उर्दू भाषांतरावरून) मराठी भाषांतर अब्दुल जबार कुरैशी कुतुबुद्दिन हुसैन...\nअल्लाह संपूर्ण विश्वाचा मालक\nमानवी जीवनातील सर्वांत महत्त्वाचा शक्तीस्रोत : एकेश्वारवाद आहे.\nअल्लाह हा या संपूर्ण विश्वाचा, विश्वातील चराचर सृष्टीचा पालनकर्ता, शासक, मालक, व्यवस्थापक, सार्वभौम, सत्तेचा स्वामी , स्वयंपूर्ण, सर्वज्ञ, एकमेवाद्वितीय व अविभाज्य असल्याचे इस्लाम मानतो.\nहे चंद्र, सूर्य, तारे व धरती अब्जो वर्षांपासून भ्रमण करताहेत. सर्व अल्लाहच्या आदेशाला बांधलेले आहेत. आकाशाला त्याने छत बनविले. जीवितासाठी हवा, पाणी, वर्षा, अन्नधान्य, फलोपहार व इतर सर्व जीवनावश्यक वस्तू निर्मिल्या. जगातील प्रत्येक वस्तू त्या अल्लाहवर विसंबून आहेत. परंतु तो कोणावर विसंबून नाही. म्हणून पवित्र कुरआनमध्ये असा उल्लेख आहे की या सृष्टीमध्ये एकापेक्षा जास्त ईश्वर असते तर साम्राज्य विस्तारासाठी त्यांच्यात भांडणे झाली असती व ही प्रचलित व्यवस्था केव्हाची कोलमडून पडली असती.\nमानवाने ईश्वरी व्यवस्थेला बाजूला ठेवून जी धोरणे व व्यवस्था अमलात आणल्या त्या सर्व निरर्थक, निष्प्रभ व असफल ठरल्या. मग ती व्यवस्था सेक्युलर असो, जातीयवादी फासिस्ट असो, कम्युनिस्ट असो कोणतीही असो. केवळ पोकळ नारेबाजी आणि आंधळ्या-बहिऱ्या इच्छेतून लोकांना भाषणांच्या आहारी नेऊन सत्तेचा लाभ घेत राहण्यापलीकडे यांच्याजवळ दुसरे कोणतेही उपाय नाहीत, हे कटु सत्य आहे. पैगंबर मुहम्मद (स.) या���नी साडेचौदाशे वर्षांपूर्वी अस्पृश्यता, श्रेष्ठ-कनिष्ठ व सर्व प्रकारच्या विषमतेची सर्व भिंताडे पाडली. प्राचीन इतिहास आरंभापासून लाखो दासदासींनी भरलेला आहे. त्या प्रथेला संपुष्टात आणून जगभर प्रेम, दया करुणा व सहिष्णुतेचा संदेश पोहचविला व त्याला प्रत्यक्षात प्रस्थापित केले.’इस्लाम’ हा अरबी शब्द आहे व त्याचा अर्थ होतो- शांती. आत्मसमर्पण, आज्ञापालन, शिर नमविणे. ’मुस्लिम’चा अर्थ होतो- आज्ञाधारक, आत्मसमर्पण करणारा, शिर नमविणारा व शांतीचा मार्ग प्रस्थापित करण्यासाठी संघर्ष करणारा. पवित्र कुरआनच्या अनुसार मर्यादा सांभाळून वागणारा म्हणजे विशिष्ट प्रकारे वागण्याची प्रक्रिया अवलंबविणारा म्हणजेच कर्तव्यदक्ष व्यक्तिलाच मुस्लिम म्हटले गेले. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी म्हटले आहे की, ”लोकांच्या कामी येऊन मनाला आनंद मिळत असेल व दुसऱ्याला आपणाकडून त्रास झाला तर मनात वेदना उठत असतील तर तुम्ही मुस्लिम आहात.” ज्याच्या छळापासून त्याचा शेजारी सुरक्षित नसेल, जो पोट भरून जेवत असेल व शेजारी उपाशी झोपला असेल तर तो मुस्लिम नाही.”असे शेकडो आदेश आहेत की ज्यांचे पालन प्रत्येक मुस्लिमाला अत्यावश्यक आहेत.\nसुबोध कुरआन खंड क्र. १ (पान १ ते १४३).\n\"अल्लाहच्या नावाने, जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे'' १. अल्फातिहा परिचय शीर्षक : या प्रथम सूरहचे (अध्याय) नाव &quo...\nनेतृत्वाचे प्रकार आणि त्यातील फरक\nआणि (आठवण करा) जेव्हा तुमच्या पालनकर्त्याने दूतांना सांगितले की, ’’मी पृथ्वीवर एक खलीफा (माझा प्रतिनिधी) बनविणार आहे.’’ (तेव्हा त्या दुतांनी...\nसटीप मराठी भाषांतर मौलाना सय्यद आला मौदूदी (यांच्या सटीप उर्दू भाषांतरावरून) मराठी भाषांतर अब्दुल जबार कुरैशी कुतुबुद्दिन हुसैन...\n- मुहम्मद फारूक खान - मानवास जीवन मिळाले. त्यास या जीवनाचा अनुभव देखील होतो, मात्र असे लोक बोटावर मोजण्याइतकेच आढळतील ज्यांनी या जीवना...\n- सय्यद अबुल आला मौदूदी या पुस्तिकेत एकेश्वरत्व सोदाहरण स्पष्ट करून सांगण्यात आले आहे आणि मनुष्याच्या विनाशाचे, अन्याय, ...\nएकेश्वरत्व आणि प्रेषित्वाची साक्ष\n``मी साक्ष देतो की, अल्लाहशिवाय कोणीही पूज्य नाही आणि याचीही साक्ष देतो की, आदरणीय मुहम्मद (स.) अल्लाहचे दास आणि पैगंबर आहेत.'' दोन ...\nइद मिलन निमित्त सर्वधर्मीय विचारवंतांचे मौलिक विचार\n'मेराज' चे व��स्तव: आदरणीय प्रेषित मुहम्मद (स.) यांना ईश्वरी सान्निध्य आणि मार्गदर्शन\nमुळात असा नियमच आहे की, सत्याच्या विरोधकांचे अत्याचार आपल्या संपूर्ण मर्यादा ओलांडतात आणि अत्याचारपीडितांचा आत्मा तळतळून हाक देतो की, ...\nपारा १ - भाग १ पारा १ - भाग २ पारा १ - भाग ३ पारा २ - भाग १ पारा २ - भाग २ पारा २ - भाग ३...\nरमजान, चंद्रकोर आणि गैरसमज\nमशीद, मदरसे, मुस्लिमांच्या लग्नपत्रिका, काही मुस्लिम देशांचे ध्वज आणि मुस्लिम समाजाचा प्रतीकात्मक उल्लेख करण्यासाठी सर्वसाधारणपणे चंद्रक...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.islamdarshan.org/2018/11/blog-post_79.html", "date_download": "2022-01-23T21:10:45Z", "digest": "sha1:Y5L3ZCUMMZJCN4VOM244SJFNRAJN4CBK", "length": 10688, "nlines": 147, "source_domain": "www.islamdarshan.org", "title": "मरणोत्तर जिवन | Islamdarshan", "raw_content": "\nसुबोध कुरआन खंड क्र. १ (पान १ ते १४३).\n\"अल्लाहच्या नावाने, जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे'' १. अल्फातिहा परिचय शीर्षक : या प्रथम सूरहचे (अध्याय) नाव &quo...\nनेतृत्वाचे प्रकार आणि त्यातील फरक\nआणि (आठवण करा) जेव्हा तुमच्या पालनकर्त्याने दूतांना सांगितले की, ’’मी पृथ्वीवर एक खलीफा (माझा प्रतिनिधी) बनविणार आहे.’’ (तेव्हा त्या दुतांनी...\nसटीप मराठी भाषांतर मौलाना सय्यद आला मौदूदी (यांच्या सटीप उर्दू भाषांतरावरून) मराठी भाषांतर अब्दुल जबार कुरैशी कुतुबुद्दिन हुसैन...\nमृत्यु नंतर जिवनावर श्रद्धा व् विश्वास याचा आमच्या जिवनाशी एक अतुट नात आहे. त्या श्रद्धेवर विश्वास (ईमान-ऐतबार) जिवनातील प्रत्येक क्षेत्रांवर परिणामकारक ठरतो. मरणोत्तर जीवनावरील श्रद्धा ही आपल्याला एक निर्मात्याच्या अस्तित्वाला बळकटी प्रदान करते आणि त्याला एक जिवंत वास्तव बनवते. हा विश्वास मानवाला आपल्या निर्मात्याप्रति आपुलकी तर देतोच पण त्याच सोबत मानव व विश्वनिर्माता यांच्यातील बंधन दृढ करतो. मृत्यूनंतर जागतिक न्यायालयात माझी हजेरी ही श्रद्धा स्वत: मध्ये एक क्रांतीकारी आत्मा आहे. ही आत्मा जेव्हा मन आणि बुद्धीमध्ये संचार करते तेव्हा ती मानवास पुर्णपणे बदलुन टाकते. व्यक्तिमत्वाला स्वच्छ, निर्मळ दिशा देते. व्यक्तिला सत्याचा ध्वजवाहक आणि न्यायाचा पाईक बनवुन असत्य, अत्याचार, वासना, क्रुरतेपासुन सावध करते आणि मनात सदाचार आणि पुण्यकर्माची मोचेर्र्बांधणी करते. चंगळवादात तल्लीन लोकांना पारलौकीक जिवनाबद्दल आकर्षण निर्��ाण करते. मानवास निर्मात्याच्या आदेशाचा आज्ञाधारक, त्याच्या व्यवस्थेचा सच्चा सैनिक व रक्षक बनविते. ही श्रद्धा माणसास सत्य व न्यायाच्या स्थापनेसाठी संघर्ष करण्यासाठी उर्जा प्रदान करते. मानवाला संकटे आणि जिवनात उद्भवलेल्या विपरित परिस्थीतीशी सामना करण्यासाठी ताकद, हिम्मत, आत्मविश्वास प्रदान करते आणि मानवजातीची निस्वार्थ सेवा करण्यासाठी त्याग व उपकाराची भावना निर्माण करते.\n- मौलाना सय्यद जलालुद्दीन उमरी\nसंकलन - साजीद आझाद, निलंगा\nसुबोध कुरआन खंड क्र. १ (पान १ ते १४३).\n\"अल्लाहच्या नावाने, जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे'' १. अल्फातिहा परिचय शीर्षक : या प्रथम सूरहचे (अध्याय) नाव &quo...\nनेतृत्वाचे प्रकार आणि त्यातील फरक\nआणि (आठवण करा) जेव्हा तुमच्या पालनकर्त्याने दूतांना सांगितले की, ’’मी पृथ्वीवर एक खलीफा (माझा प्रतिनिधी) बनविणार आहे.’’ (तेव्हा त्या दुतांनी...\nसटीप मराठी भाषांतर मौलाना सय्यद आला मौदूदी (यांच्या सटीप उर्दू भाषांतरावरून) मराठी भाषांतर अब्दुल जबार कुरैशी कुतुबुद्दिन हुसैन...\n- मुहम्मद फारूक खान - मानवास जीवन मिळाले. त्यास या जीवनाचा अनुभव देखील होतो, मात्र असे लोक बोटावर मोजण्याइतकेच आढळतील ज्यांनी या जीवना...\n- सय्यद अबुल आला मौदूदी या पुस्तिकेत एकेश्वरत्व सोदाहरण स्पष्ट करून सांगण्यात आले आहे आणि मनुष्याच्या विनाशाचे, अन्याय, ...\nएकेश्वरत्व आणि प्रेषित्वाची साक्ष\n``मी साक्ष देतो की, अल्लाहशिवाय कोणीही पूज्य नाही आणि याचीही साक्ष देतो की, आदरणीय मुहम्मद (स.) अल्लाहचे दास आणि पैगंबर आहेत.'' दोन ...\nइद मिलन निमित्त सर्वधर्मीय विचारवंतांचे मौलिक विचार\n'मेराज' चे वास्तव: आदरणीय प्रेषित मुहम्मद (स.) यांना ईश्वरी सान्निध्य आणि मार्गदर्शन\nमुळात असा नियमच आहे की, सत्याच्या विरोधकांचे अत्याचार आपल्या संपूर्ण मर्यादा ओलांडतात आणि अत्याचारपीडितांचा आत्मा तळतळून हाक देतो की, ...\nपारा १ - भाग १ पारा १ - भाग २ पारा १ - भाग ३ पारा २ - भाग १ पारा २ - भाग २ पारा २ - भाग ३...\nरमजान, चंद्रकोर आणि गैरसमज\nमशीद, मदरसे, मुस्लिमांच्या लग्नपत्रिका, काही मुस्लिम देशांचे ध्वज आणि मुस्लिम समाजाचा प्रतीकात्मक उल्लेख करण्यासाठी सर्वसाधारणपणे चंद्रक...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.newsdanka.com/crime/aryan-khan-reaches-mumbai-high-court/40415/", "date_download": "2022-01-23T21:48:54Z", "digest": "sha1:HNBNJ66QADPQF4DE35ZMZLOJASLTEXNE", "length": 10545, "nlines": 139, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Aryan Khan Reaches Mumbai High Court", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\n मुंबई उच्च न्यायालयात केली याचिका\n मुंबई उच्च न्यायालयात केली याचिका\nवानखेडे ड्रग्जवाल्यांवर कारवाई केलीत, आता भोगा…\nज्ञानदेव आणि अज्ञान देव….\nराज्यातील संघर्ष नाट्याचा तिसरा अंक\nजावेद अख्तर, तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाही\nबॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याने क्रूझ शिप ड्रग प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती नितीन सांबरे यांनी दिलेल्या जामीन अटींमध्ये बदल करावा ह्या संदर्भात ही याचिका आहे.\nक्रूझ शिप ड्रग प्रकरणात खान आणि सहआरोपी अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर उच्च न्यायालयाने तीन आरोपींना १४ अटींची पूर्तता करण्याचे आदेश देत जामिन मंजूर केला होता. अनेक अटी मध्ये उपस्थिती दर्शवण्यासाठी दर शुक्रवारी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत मुंबईतील नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) कार्यालयात हजर राहणे ही एक अट होती.\nखान यांनी खालील कारणांवरून त्या आदेशात बदल करण्याची मागणी केली आहे. प्रकरणाचा तपास एनसीबीच्या दिल्ली कार्यालयाकडे हस्तांतरित करण्यात आला असल्याने मुंबई कार्यालयातील त्यांच्या हजेरीच्या फेऱ्या शिथिल कराव्यात. दर शुक्रवारी जेव्हा ते मुंबईतील एनसीबी कार्यालयात जातात तेव्हा कार्यालयाबाहेर मीडिया कर्मचार्यांच्या मोठ्या उपस्थितीमुळे मानसिक ताण येत आहे.\nया सर्व बाबी लक्षात घेऊन खान यांनी दर शुक्रवारी एनसीबी मुंबई कार्यालयात हजर राहण्याचे कोर्टाने लावलेली अट शिथिल करण्याची मागणी केली आहे. ह्या अर्जावर १३डिसेंबर २०२१ रोजी न्यायमूर्ती सांबरे यांच्यासमोर दाखल होण्याची शक्यता आहे.\nसुप्रिया ताईंची शिकवणी न घेतल्याने नवाब मलिक नापास\nसीडीएस बिपिन रावत यांना लष्करी सन्मानात निरोप, १७ तोफांची दिली सलामी\nनवाब मलिक यांचा बिनशर्त माफीनामा\nशाहरुख खानचा पुत्र आर्यन खान याला क्रूझ पार्टीप्रकरणी एनसीबीने ताब्यात घेतले होते. त्याच्यासह या बोटीवरील आणखी काही जणांना ताब्यात घेण्यात आले होते. काही काळ आर्यन खान हा या प्रकरणात तुरुंगात राहिला. नंतर त्याला जामीन देण्यात आला. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली हा छापा टाकण्यात आला होता.\nपूर्वीचा लेखमुख्यमंत्री सहाय्यता निधीतील १३० कोटींपैकी फक्त ३१ कोटी खर्च\nआणि मागील लेखभारतातील शहरांच्या सुशोभीकरणासाठी आशियाई विकास बँकेचे कर्ज\nमुंबईच्या गाड्यांवर का पसरली पांढरी चादर\n…हे आहे नेताजींच्या पुतळ्याचे महत्त्व\n‘मी स्वातंत्र्याची भीक स्वीकारणार नाही, स्वातंत्र्य मिळवणार असे म्हणणाऱ्या नेताजींना नमन’\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nमुंबईच्या गाड्यांवर का पसरली पांढरी चादर\n…हे आहे नेताजींच्या पुतळ्याचे महत्त्व\n‘मी स्वातंत्र्याची भीक स्वीकारणार नाही, स्वातंत्र्य मिळवणार असे म्हणणाऱ्या नेताजींना नमन’\nनिवडणूक मतचाचण्यांनी फोडला समाजवादी पक्षाला घाम\n‘बेबी’ चित्रपटातील एंजल आता ओळखताच येणार नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.newsdanka.com/crime/youth-dupes-taxi-driver-for-promising-to-earn-more-rupees-in-exchange-of-dollars/39896/", "date_download": "2022-01-23T22:18:53Z", "digest": "sha1:PIIP7DPIOXR4VHNJKZV4BJXLBV5P4LX7", "length": 11397, "nlines": 138, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Youth Dupes Taxi Driver For Promising To Earn More Rupees In Exchange Of Dollars", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरक्राईमनामा...आणि डॉलरऐवजी त्याला मिळाले कागदाचे तुकडे \n…आणि डॉलरऐवजी त्याला मिळाले कागदाचे तुकडे \nवानखेडे ड्रग्जवाल्यांवर कारवाई केलीत, आता भोगा…\nज्ञानदेव आणि अज्ञान देव….\nराज्यातील संघर्ष नाट्याचा तिसरा अंक\nजावेद अख्तर, तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाही\nअमेरिकन डॉलर स्वस्तात मिळविण्याच्या आमिषाने एका टॅक्सीचालकाच्या हातात कागदाचे तुकडे पडल्याची घटना भिवंडीत घडली आहे. चालकाची तीन लाख रुपयांची फसवणूक झाली असून याप्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास घेत आहेत.\nसायन कोळीवाडा परिसरातील रहिवासी अशोक चौरसिया (४६) हे टॅक्सिचालक आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गेल्या महिन्यात सायन कोळीवाडा परिसरात त्याच्या टॅक्सी दुरुस्तीचे काम सुरु असताना, सलीम नावाचा तरुण तिथे आला. त्याने अशोकशी संवाद साधायला सुरवात केली असता त्याने म्हटले की, त्याच्याकडे घरी जाण्यासाठी भारतीय चलनाचे पैसे नसून त्याच्याकडे असेलला २० डॉलरची नोट त्याने दाखवली आणि त्या बदल्यात भारतीय रुपये देण्याची विनंती केली. चालकानेही विश्वास ठेवत त्याला पन्नास रुपये दिले.\nचौरसिया जाळ्यात फसत आहे हे लक्षात येताच त्याने त्याच्या मावशीकडे २० चे १५०० डॉलर असल्याचे सांगितले. दहा लाख किमतीचे डॉलर चार लाखात विकत असल्याने कमी किमतीत डॉलर विकत घेऊन पुढे जास्त पैसे कमवता येतील, असे आमिष दाखवून कोणी घेणारे असल्यास संपर्क करण्यास सांगितले. त्यावर चौरासिया यानेच डॉलर घेण्याची इच्छा वर्तवली. त्यानुसार सापळा रचत, काही दिवसाने सलीम याने एका महिलेशी ओळख करून देत ती मावशी असल्याचे भासवत, तिच्याकडील पिशवतील ३-४ डॉलर काढून दाखवले. चालकानेही विश्वास ठेवत पैसे गुंतवण्याचे कबूल केले.\nलोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्या तोंडाला काळे फासले\nशिवमंदिर हटविल्यामुळे स्थानिकांमध्ये नाराजी\nसाहित्य संमेलन की अजेंडा रेटायचे व्यासपीठ\nकसली स्टँड अप कॉमेडी, हा तर अजेंडा\nचौरसियाने उधारीवर ३ लाख रुपये घेऊन सलीमला दिले. पुढे, गर्दीच्या ठिकाणी चौरासियाला सलीमने भेटायला बोलवले. पिशवीतून ३/४ डॉलर दाखवत ती पिशवी चौरसियाच्या हातात देत टॅक्सित जाऊन पैसे मोजण्यास सांगितले व स्वतः मावशीला सोडून येतो असे सांगून निघून गेला. लखपती होण्याच्या स्वप्नात गुंग असलेल्या चौरसियाने जेव्हा पिशवी उघडून पाहिली तेव्हा त्यात डॉलर नसून वर्तमानपत्राचे तुकडे पाहून त्याला धक्का बसला. त्यावर त्याने सलीमशी संपर्क साधण्याचा प्रयन्त केला असता त्याचा फोन लागला नाही. आपल्याला फसवल्याचे लक्षात येताच त्याने पोलिसांत धाव घेत त्याविरोधात तक्रार केली .\nपूर्वीचा लेख‘साहित्य संमेलनात शाईफेक करणे हे चुकीचे आणि निषेधार्ह’\nआणि मागील लेख‘शनय सेंटर हे स्वमग्न मुलांचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वार्थाने उपयुक्त’\nमुंबईच्या गाड्यांवर का पसरली पांढरी चादर\n…हे आहे नेताजींच्या पुतळ्याचे महत्त्व\n‘मी स्वातंत्र्याची भीक स्वीकारणार नाही, स्वातंत्र्य मिळवणार असे म्हणणाऱ्या नेताजींना नमन’\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nमुंबईच्या गाड्यांवर का पसरली पांढरी चादर\n…हे आहे नेताजींच्या पुतळ्याचे महत्त्व\n‘मी स्वातंत्र्याची भीक स्वीकारणार नाही, स्वातंत्र्य मिळवणार असे म्हणणाऱ्या नेताजींना नमन’\nनिवडणूक मतचाचण्यांनी फोडला समाजवादी पक्षाला घाम\n‘बेबी’ चित्रपटातील एंजल आता ओळखताच येणार नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.newsdanka.com/vishesh/maharashtra-may-witness-rainfall-in-next-few-hours/39563/", "date_download": "2022-01-23T20:55:44Z", "digest": "sha1:BDFP5WH4RDKM7VPSOULK2BZIWOC4NVFD", "length": 10397, "nlines": 138, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Maharashtra May Witness Rainfall In Next Few Hours", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरविशेषपुढील काही तासात महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात पाऊसाची हजेरी लागण्याची शक्यता\nपुढील काही तासात महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात पाऊसाची हजेरी लागण्याची शक्यता\nवानखेडे ड्रग्जवाल्यांवर कारवाई केलीत, आता भोगा…\nज्ञानदेव आणि अज्ञान देव….\nराज्यातील संघर्ष नाट्याचा तिसरा अंक\nजावेद अख्तर, तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाही\nमहाराष्ट्रात सुरू असलेल्या अवकाळी पाऊस थांबण्याचे नाव घेत नाहीये. राज्याच्या विविध भागात या अवकाळी पाऊसाचा तडाखा पाहायला मिळाला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार दक्षिणपूर्व अरबी समुद्र आणि लक्षद्वीपच्या परिसरात तयार होणाऱ्या चक्रीवादळामुळे हा पाऊस अनुभवायला मिळत आहे. दरम्यान या पावसामुळे मुंबईत यल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे.\nडिसेंबरचा महिना येताना आपल्यासोबत पाऊस घेऊन आला आहे. बुधवार, १ डिसेंबर रोजी महाराष्ट्राच्या अनेक भागात पावसाने हजेरी लावली. सकाळपासून सुरु झालेल्या पाऊसाच्या सरी थांबायचे नाव घेत नाहीयेत. पावसाची ही संततधार कोणतीही विश्रांती न घेता सुरु आहे. बंगालच्या उपसागरात येऊ घातलेल्या चक्रीवादळामुळे हा पाऊस पडत असल्याचे सांगण्यात येत आहे.\nकिशोर गट राष्ट्रीय खोखोत महाराष्ट्राला दुहेरी विजेतेपद\nममता बॅनर्जी यांनी केला राष्ट्रगीताचा अपमान\nशाळाबंदी करून शिक्षण व्यवस्था मोडीत काढण्याचा ठाकरे सरकारचा डाव\n‘नायर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू’\nया चक्रीवादळाचे नावे ‘जवाद’ असे आहे. सौदी अरब या देशाने हे नाव ठेवले आहे. हे चक्रीवादळ सौदी अरेबिया येथून भारतात दाखल होण्याशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. ओरिसा आणि आंध्र प्रदेश येथील किनारपट्टीला हे वादळ धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे या वादळाच्या पार्श्वभूमीवर देशात अनेक ठिकाणी पाऊसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.\n१ डिसेंबरला सकाळी अचानक सुरु झालेला पाऊस, गुरुवार २ डिसेंबर रोजीही थांबलेला नाही. ४ डिसेंबर पर्यंत हा पाऊस असाच सुरु राहू शकतो असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पुढील काही तासात मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, नाशिक अशा विविध जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.\nपूर्वीचा लेखडॉ. सच्चिदानंद शेवडे यांची षष्ठ्यब्दीपू्र्ती आणि ५०व्या पुस्तकाचे प्रकाशन\nआणि मागील लेख…आणि त्यावेळी अर्धवट बुद्धिवादी मूग गिळून गप्प होते\nमुंबईच्या गाड्यांवर का पसरली पांढरी चादर\n…हे आहे नेताजींच्या पुतळ्याचे महत्त्व\n‘मी स्वातंत्र्याची भीक स्वीकारणार नाही, स्वातंत्र्य मिळवणार असे म्हणणाऱ्या नेताजींना नमन’\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nमुंबईच्या गाड्यांवर का पसरली पांढरी चादर\n…हे आहे नेताजींच्या पुतळ्याचे महत्त्व\n‘मी स्वातंत्र्याची भीक स्वीकारणार नाही, स्वातंत्र्य मिळवणार असे म्हणणाऱ्या नेताजींना नमन’\nनिवडणूक मतचाचण्यांनी फोडला समाजवादी पक्षाला घाम\n‘बेबी’ चित्रपटातील एंजल आता ओळखताच येणार नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.rashtrasahyadri.com/2021/11/blog-post_473.html", "date_download": "2022-01-23T22:28:00Z", "digest": "sha1:24CTQNCM2F7R6VCTLSJLSTQEZUKWEJAJ", "length": 5237, "nlines": 82, "source_domain": "www.rashtrasahyadri.com", "title": "अल्पवयीन मुलीस पळवणारा जेरबंद अपहरणासह बलात्काराचा गुन्हा - rashtrasahyadri", "raw_content": "\nHome / ahmednagar / अल्पवयीन मुलीस पळवणारा जेरबंद अपहरणासह बलात्काराचा गुन्हा\nअल्पवयीन मुलीस पळवणारा जेरबंद अपह���णासह बलात्काराचा गुन्हा\nबेलापूर येथील अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेवुन लैंगिक शोषण केल्याप्रकरणी एका जणा विरुध्द श्रीरामपूर पोलीसांनी गुन्हा दाखल करत आरोपीस अटक करण्यात आली आहे. बेलापुर ऐनतपुर येथील एका अल्पवयीन मुलीस असलम मंजुर शेख याने आठ दिवसापूर्वी फूस लावून पळवुन नेले होते. त्या बाबत बेलापुर पोलीसांनी भादवि कलम 363 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. सदर मुलगी ही देहरे येथे असल्याचे समजताच पोलीस त्या ठिकाणी पोहोचले नातेवाईकांनी त्या मुलीस पोलीसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर पोलीसांनी पळवुन नेणारा असलम शेख यास ताब्यात घेतले त्यानंतर पहील्या दाखल गुन्ह्यात भादवि कलम 376 बाल लैंगिक अत्याचार पोस्को आदि वाढीव कलम लावण्यात आले असुन पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील, हवालदार अतुल लोटके, पोलीस नाईक गणेश भिंगारदे, रामेश्वर ढोकणे, निखील तमनर, पोपट भोईटे, हरीष पानसंबळ यांनी त्या मुलीचा शोध घेवुन तीला ताब्यात घेतले त्या नंतर काही वेळाने पळवुन नेणारा असलम शेख यास ताब्यात घेण्यात आले असुन त्यास अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सापोनि विठ्ठल पाटील, हवालदार लोटके करत आहे.\nअल्पवयीन मुलीस पळवणारा जेरबंद अपहरणासह बलात्काराचा गुन्हा Reviewed by trial on November 28, 2021 Rating: 5\nदर्शनासाठी भाविकांच्या संख्येची मर्यादा वाढवावी : आ. राजळे\nBreaking News : सिव्हिल हॉस्पिटलच्या आयसीयू कक्षाला भीषण आग... 25 रुग्ण होरपळले..\nदडपशाही विरुद्धच्या संघर्षात मी तुमच्या बरोबर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-mla-hostel-maharashtra-2774113.html", "date_download": "2022-01-23T21:52:56Z", "digest": "sha1:NWXLON67MS7WG6XXMLW35NZ3AK4D3Q6W", "length": 5747, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "mla hostel maharashtra | खासदार-आमदारांच्या ‘पीएं’ना नगरसेवक होण्याचे वेध ! - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nखासदार-आमदारांच्या ‘पीएं’ना नगरसेवक होण्याचे वेध \nमुंबई - साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून आपणही निवडणूक लढवावी, असे वेध आता खासदार-आमदारांच्या स्वीय सहायकांना (पीए) लागले आहेत. 16 फेब्रुवारी रोजी होणाºया मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास इच्छुक असलेल्यांमध्ये प्रमुख राजकीय पक्ष��ंच्या खासदार-आमदारांच्या ‘पीए’चा समावेश आहे.\nजवळपास सर्वच पक्षांच्या लोकप्रतिनिधींचे पीए तिकीट मागण्यात आघाडीवर आहेत. भाजपचे प्रदेश अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांचे पीए अमोल जाधव यांनी गिरगावमधून तिकीट मागितले आहे. मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांचे पीए विजय सिंग यांची मालाडमधून निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. केंद्रीय मंत्री गुरुदास कामत यांचे पीए महेश मलिक यांना गोरेगावचा नगरसेवक होण्याचे वेध लागले आहेत. काँग्रेसचे खासदार संजय निरुपम यांचे स्वीय सहायक जॉर्ज अब्राहम, भाजपचे लोकसभेतील उपनेते खासदार गोपीनाथ मुंडे यांचे सचिव अमित साटम यांना जुहूमधून तिकीट हवे आहे. भाजप आमदार मंगलप्रभात लोढा यांचे सहायक अनिल सिंग, किरीट सोमय्या यांचे पीए दीपक दळवी आणि आदेश बांदेकर यांचे सहायक विक्रांत मांजरेकर हेदेखील तिकीट मिळवण्यासाठी धडपड करत आहेत.\nनेते म्हणतात... नेटवर्क मजबूत होईल\nया बदलावर भाष्य करताना ज्येष्ठ काँग्रेस नेते म्हणाले की, सहायकांना उमेदवारी मिळाल्यास तळागाळात पक्षाचे नेटवर्क मजबूत होईल. तसेच निष्ठावंत आणि आर्थिकदृष्ट्या सशक्त कार्यकर्त्यांची फळी निर्माण होईल. राजकीय निरीक्षकांच्या म्हणण्यानुसार, आमदार-खासदारांच्या पीएंनी निवडणूक लढवण्याचा ट्रेंड काही नवीन नाही. परंतु त्यात काही वर्षांपासून वाढ झाल्याचे चित्र आहे. केवळ मुंबईतच नव्हे तर राज्यातील इतर महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकाही लढवण्याची इच्छा अनेक नेत्यांच्या स्वीय सहायकांना असल्याचे दिसून आले आहे. साहेबांसोबतच्या जनसंपर्काचा आपल्याला लाभ होईल, असा दावाही त्यांच्याकडून केला जात आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/tag/responsibility/", "date_download": "2022-01-23T22:01:18Z", "digest": "sha1:2F7CSADHBWSYMYIEVWVVIQDRFUIPVCKJ", "length": 2129, "nlines": 29, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " responsibility Archives - InMarathi", "raw_content": "\nपरिस्थिती घटस्फोटापर्यंत का जाते संसारात या १० गोष्टींची काळजी घ्यायला हवी\nभारत हा अश्या देशांपैकी एक देश आहे जिथे घटस्फोटांचे प्रमाण खूप कमी आहे. पण बदलत्या काळानुसार हे चित्र देखील बदलायला लागले आहे\nचूक रस्त्यावर थुंकणाऱ्या आणि सिग्नल तोडणाऱ्या माणसाची नाहीच\nचांगल्या गोष्टींची सुरुवात अनुशासन आणि शिस्तीने होते, मग त्यांची सवय होत��\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://www.rashtrasahyadri.com/2021/12/blog-post_91.html", "date_download": "2022-01-23T22:05:49Z", "digest": "sha1:CZJHKMGDGEUWR73GQ4XTG6F4QOWGYMGQ", "length": 4681, "nlines": 82, "source_domain": "www.rashtrasahyadri.com", "title": "देवेंद्र फडणवीसांकडून संयम शिकण्यासारखा, पंकजा मुंडेंकडून भरसभेत कौतुक - rashtrasahyadri", "raw_content": "\nHome / National / देवेंद्र फडणवीसांकडून संयम शिकण्यासारखा, पंकजा मुंडेंकडून भरसभेत कौतुक\nदेवेंद्र फडणवीसांकडून संयम शिकण्यासारखा, पंकजा मुंडेंकडून भरसभेत कौतुक\nबीड: भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यातील दुरावा कमी होताना दिसत आहे. काशी विश्वनाथ कॉरिडोरच्या लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी एकत्र आल्यानंतर आता पंकजा मुंडे यांनी चक्क फडणवीसांचं भरसभेत कौतुक केलं आहे. देवेंद्र फडणवीसांकडून संयम शिकण्यासारखा आहे, अशा शब्दात पंकजा यांनी फडणवीसांचं कौतुक केलं आहे.\nआष्टीत नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलताना पंकजा मुंडे यांनी फडणवीसांच्या संयमाचं कौतुक केलं. काही लोक फडणवीसांकडे जागा वाटपासाठी गेले होते. 50-50 टक्के जागा मागत होते. त्यावेळी फडणवीसांनी संयम दाखवला. त्यांच्याकडून संयम शिकण्यासारखा आहे. त्यानंतर त्यांना मी एक फॉर्म्युला दिला. मी म्हटले 50 टक्के जागा दिल्या तर समोरच्याच विजय होत असतो. एकाला आष्टीत आणि दुसऱ्याला पाटोद्यात उभं करा. शिरुरमध्येही युती करा, असं मी सूचवलं होतं, असं पंकजा म्हणाल्या.\nदेवेंद्र फडणवीसांकडून संयम शिकण्यासारखा, पंकजा मुंडेंकडून भरसभेत कौतुक Reviewed by trial on December 19, 2021 Rating: 5\nदर्शनासाठी भाविकांच्या संख्येची मर्यादा वाढवावी : आ. राजळे\nBreaking News : सिव्हिल हॉस्पिटलच्या आयसीयू कक्षाला भीषण आग... 25 रुग्ण होरपळले..\nदडपशाही विरुद्धच्या संघर्षात मी तुमच्या बरोबर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://marathiparenting.firstcry.com/articles/category/%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AD%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE/%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AD%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%B0/?amp", "date_download": "2022-01-23T22:44:32Z", "digest": "sha1:OQUZZ3FN72QX5YBXCSDVTP6UJ43US3NK", "length": 15544, "nlines": 119, "source_domain": "marathiparenting.firstcry.com", "title": "गर्भधारणेसाठी प्रयत्न करताना: समस्या, निदान, ओव्यूलेशनचा काळ मो��णे आणि प्रभावी उपाय Firstcry Parenting मराठी", "raw_content": "\nगरोदर चाचणी केव्हा आणि कशी करावी\nतुम्ही बाळासाठी प्रयत्न करत आहात का तुमची मासिक पाळी चुकली आहे का तुमची मासिक पाळी चुकली आहे का मग आत्ता तुमच्या मनात तुम्ही गरोदर आहात कि नाही हा विचार सुरु असेल. कोणत्याही स्त्रीच्या आयुष्यातील हा सर्वात वेगळा क्षण असतो. आता, तुम्हाला फक्त गर्भधारणा चाचणी किट विकत घेऊन चाचणी करायची आहे आणि तुमच्या गरोदरपणाबाबतचे सत्य उलगडायचे आहे. परंतु गरोदर चाचणी किट नेहमीच […]\nतुम्ही बाळासाठी प्रयत्न करत असताना, तुम्हाला शक्य तितक्या लवकर गरोदर चाचणी करून घ्यायची असते. जर एखाद्या दिवशी तुम्हाला चक्कर येत असेल किंवा मळमळ होत असेल आणि एक किंवा दोन दिवसांनी तुमची मासिक पाळी चुकली असेल, तर तुम्हाला चिंताग्रस्त वाटू शकते आणि तुम्ही डॉक्टरांना भेटण्याआधी घरी गर्भधारणा चाचणी करून घेऊ शकता. तुम्ही गरोदर आहात की नाही […]\nमिनी पिल (प्रोजेस्टिन ओन्ली पिल किंवा प्रोजेस्टेरॉन ओन्ली पिल)\nस्त्रीबीजांसोबत मिलनासाठी शुक्राणू कठोर परिस्थितीतून प्रवास करतात. एकदा त्यांची भेट झाल्यावर अंडे फलित होते आणि परिणामी गर्भधारणा होते. गर्भधारणा आणि गर्भारपण रोखण्यासाठी मिनी–पिल्स तयार केल्या जातात, त्यामुळे संभोगानंतर गर्भधारणा होऊ नये म्हणून बऱ्याच स्त्रिया त्यांना प्राधान्य देतात. मिनी–पिल्स म्हणजे काय मिनी–पिल बर्थ कंट्रोल औषधे म्हणजे तोंडाने घ्यायच्या गर्भनिरोधक गोळ्या असतात ज्यामध्ये हार्मोन प्रोजेस्टिन असते. या […]\nगर्भपातानंतर लैंगिक संबंध ठेवण्याआधी किती वेळ वाट पाहावी\nगर्भपात ही स्त्रीसाठी आणि तिच्या पतीसाठी शारीरिक आणि भावनिकरित्या अत्यंत क्लेशकारक घटना असते. शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या बरे होण्यास थोडा वेळ लागू शकतो. नेहमीसारखे आयुष्य सुरु करणे आणि गर्भपात झाल्यानंतर आपल्या जोडीदाराशी लैंगिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न करणे हे एक आव्हानात्मक कार्य असू शकते. या लेखात, गर्भपात झाल्यानंतर पहिल्यांदा संभोगासाठी किती काळ प्रतीक्षा करावी याविषयी सांगितले आहे, […]\nगरोदर राहण्यासाठी दिवसातून किती वेळा लैंगिक संबंध ठेवले पाहिजेत\nजर बाळाचा विचार करीत असाल तर तुम्ही त्यासाठी शारीरिक आणि मानसिक तयारी सुरु केली असण्याची शक्यता आहे. गर्भधारणेची शक्यता वाढवण��यासाठी योग्य वेळी लैंगिक संबंध ठेवणे ही पहिली पायरी आहे. आकडेवारीनुसार गर्भधारणेसाठी ७८ वेळा समागम करणे आवश्यक आहे.म्हणजेच साधारणतः सहा महिने गर्भवती होण्यासाठी दररोज लैंगिक संबंध ठेवणे आवश्यक आहे का गर्भवती होण्यासाठी दररोज लैंगिक संबंध ठेवणे आवश्यक आहे का पटकन गर्भधारणा व्हावी ह्या उत्साहात, आपण […]\nओव्युलेशन प्रेडिक्टर किट (ओ. पी. के.)\nआई होणे ही सर्वोच्च भावना आहे आणि गर्भधारणा होणे हे त्या दिशेने पहिले पाऊल आहे. जर तुम्ही बाळासाठी बराच काळ प्रयत्न करीत असाल आणि तुम्हाला यश येत नसेल तर ‘ओव्यूलेशन प्रेडिक्टर किट’ तुम्ही वापरू शकता आणि त्याची तुम्हाला नक्कीच मदत होईल. ओव्यूलेशन ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, ह्या प्रक्रियेदरम्यान अंडाशयातून स्त्रीबीजे सोडली जातात. प्रत्येक महिन्याला, अंडाशयामध्ये […]\nगर्भनिरोधक गोळ्या घेत असताना तपकिरी रंगाचा स्त्राव होणे सामान्य आहे का\nअनियोजित गर्भधारणा थांबवण्यासाठी गर्भनिरोधक गोळ्या ह्या परिणामकारक असतात. गर्भनिरोधक गोळ्या ह्या संप्रेरकांच्या गोळ्या असतात आणि त्या शरीराची ओव्युलेशन प्रक्रिया थांबवतात तसेच गर्भाशयाच्या मुखाचा श्लेष्मा घट्ट करतात. त्यामुळे शुक्रजंतू गर्भाशयापर्यंत पोहचत नाहीत आणि गर्भाशयाच्या आवारणामध्ये फलित अंड्याचे रोपण होत नाही. हा लेख तपकिरी स्त्रावाबद्दल तसेच त्यास कसा प्रतिबंध करावा आणि डॉक्टरांशी कधी संपर्क साधावा ह्याविषयी भाष्य […]\nमासिक पाळी म्हणजे काय आणि तुमच्यावर तिचा कसा परिणाम होतो\nजेव्हा तुम्ही तारुण्यात पदार्पण करता तेव्हा तुमचे शरीर वेगाने परिपक्व होते आणि शरीरात खूप बदल होत असतात. प्रमुख शारीरिक बदल म्हणजे स्तनांचा विकास, जननांगावर लव येणे आणि सर्वात महत्वाचे मासिक पाळी सुरु होणे इत्यादी होय. प्रत्येक मुलीची मासिक पाळी ह्या कालावधीत सुरु होते, तथापि ती सुरु होण्याचा अचूक कालावधी वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असतो. मासिक पाळी […]\nपाळीच्या आधी, नंतर आणि पाळीदरम्यान गर्भधारणेची शक्यता\nगर्भधारणा आणि बाळाचा जन्म म्हणजे लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया असतात, जसे की आनंद आणि भीती तर काहींना ते एखाद्या भयपटाप्रमाणे वाटू शकते. हे सगळं गर्भधारणेच्या वेळेवर अवलंबून असते – स्त्रियांना पैशांच्या दृष्टीने किंवा वैयक्तिक पातळी���र सुद्धा बाळाची जबाबदारी घेणे आरामदायक वाटत नाही. तर काही जणींना पालकत्व स्वीकारण्याआधी थोडा वेळ हवा असतो. जर तुम्ही गर्भधारणेचा (किंवा गर्भधारणेला […]\nगर्भधारणा होण्यासाठी किती कालावधी लागतो\nदोघांच्या नात्यावर वंध्यत्वाचा खूप ताण येतो. तुम्ही गर्भधारणेसाठी प्रयत्न करत असाल तर तुमची गर्भधारणा झाली आहे की नाही किंवा होणार आहे कि नाही ह्या विचाराने मोठे मानसिक आणि भावनिक प्रश्न निर्माण होतात. गर्भधारणेविषयी जाणून घेतल्याने, तसेच गर्भधारणेसाठी किती वेळ लागू शकतो आणि वंध्यत्वाची कोणती लक्षणे आहेत हे माहित असल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी त्यावर वेळीच उपचार […]\nदर महिन्याला होणारा बाळाचा विकास\nमोठी मुले (५-८ वर्षे)\nटॉईज, बुक्स अँड स्कुल\nबर्थ डे अँड गिफ्ट्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya/ulata-chashma/leopard-enters-school-premises-in-bengaluru-1199810/", "date_download": "2022-01-23T21:48:52Z", "digest": "sha1:YB3VXNT6R4TR6DQ74PL5GM3IFR4IAJLG", "length": 17201, "nlines": 236, "source_domain": "www.loksatta.com", "title": "बिबटय़ाची शाळा – Loksatta", "raw_content": "सोमवार, २४ जानेवारी, २०२२\nमाणसांनी त्याच्या जगण्यावर केलेले आक्रमण परतवून लावण्याचे त्याचे हे अखेरचे प्रयत्न.\nWritten by लोकसत्ता टीम\nबेंगळुरूमधले बिबटे बहुधा अशिक्षित असावेत, अन्यथा त्यांना शाळेत जावेसे वाटते ना गेल्या काही वर्षांत हा प्राणी मानवी वस्तीत अनेकदा फिरायला येऊन गेला आहे. माणसांनी त्याच्या जगण्यावर केलेले आक्रमण परतवून लावण्याचे त्याचे हे अखेरचे प्रयत्न. पण शाळेत सगळ्या मुलांच्या आधीच जाऊन बसलेल्या या बिबटय़ाला जे ज्ञान हवे होते, ते शाळेत मिळेल, असे का बरे वाटले असेल गेल्या काही वर्षांत हा प्राणी मानवी वस्तीत अनेकदा फिरायला येऊन गेला आहे. माणसांनी त्याच्या जगण्यावर केलेले आक्रमण परतवून लावण्याचे त्याचे हे अखेरचे प्रयत्न. पण शाळेत सगळ्या मुलांच्या आधीच जाऊन बसलेल्या या बिबटय़ाला जे ज्ञान हवे होते, ते शाळेत मिळेल, असे का बरे वाटले असेल शहरांच्या रस्त्यांवर आणि निवासी परिसरात क्वचित प्रसंगी दिसणाऱ्या बिबटय़ांना जंगलातून शहरात का यावेसे वाटले, याचे कारणच मुळी कुणी समजावून घ्यायला तयार नाही. एके काळी बिबटय़ांची वस्ती असलेल्या जंगलांवर आक्रमणे करून आपली घरे बांधणाऱ्या माणसाने तिथे राहता राहता आपल्या जगण्यासाठी आणि सुखासाठी अनेकविध सुवि���ांची सोय केली. हे घडत असताना बिचारे बिबटे मात्र गपगुमान आकुंचित पावत असलेल्या जंगलात निघून गेले. हे आक्रमण थांबवायचे, तर त्यासाठी पुढाकार घेणार कोण शहरांच्या रस्त्यांवर आणि निवासी परिसरात क्वचित प्रसंगी दिसणाऱ्या बिबटय़ांना जंगलातून शहरात का यावेसे वाटले, याचे कारणच मुळी कुणी समजावून घ्यायला तयार नाही. एके काळी बिबटय़ांची वस्ती असलेल्या जंगलांवर आक्रमणे करून आपली घरे बांधणाऱ्या माणसाने तिथे राहता राहता आपल्या जगण्यासाठी आणि सुखासाठी अनेकविध सुविधांची सोय केली. हे घडत असताना बिचारे बिबटे मात्र गपगुमान आकुंचित पावत असलेल्या जंगलात निघून गेले. हे आक्रमण थांबवायचे, तर त्यासाठी पुढाकार घेणार कोण या शाळांमधून तर अतिक्रमणाच्या शिक्षणाचे बाळकडू मिळत नसेल ना, या कल्पनेने बिबटय़ाने तिथे जायचे ठरवले असेल, तर त्यात त्याची काय चूक या शाळांमधून तर अतिक्रमणाच्या शिक्षणाचे बाळकडू मिळत नसेल ना, या कल्पनेने बिबटय़ाने तिथे जायचे ठरवले असेल, तर त्यात त्याची काय चूक आपणही हे अतिक्रमणाचे तंत्र शिकून घेतले पाहिजे, असे त्याला वाटले असेल. सकाळी शाळा सुरू होण्यापूर्वीच तो दृष्टीस पडला नसता, तर कदाचित तो एखाद्या वर्गातही दिसला असता आपणही हे अतिक्रमणाचे तंत्र शिकून घेतले पाहिजे, असे त्याला वाटले असेल. सकाळी शाळा सुरू होण्यापूर्वीच तो दृष्टीस पडला नसता, तर कदाचित तो एखाद्या वर्गातही दिसला असता माणसांच्या वस्तीत आलेला बिबटय़ा ही बातमी आता नवी राहिलेली नसली, तरीही तिच्याबद्दलचे पत्रकारांचे, विशेषत: इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे आकर्षण काही कमी झालेले नाही. बेंगळुरूतली ही घटना कानावर येताच सर्वात आधी तिथे पोहोचले ते ‘पहले हम’ म्हणणारे वाहिनीवाले. बिबटय़ाचे काय होते, यापेक्षा आपल्या प्रेक्षकांना ते दाखवण्याचीच त्यांची धडपड अधिक. बिबटय़ाच्याही हे लक्षात आलेच असणार. त्याने लगेच हल्ला करून जायबंदी केले ते त्या वाहिनीवाल्या कॅमेरामनला. हे सारे घडत असताना, हा माणूस जखमी होत असताना त्याचेही चित्रीकरण करणारे तिथे हजर होतेच. बिबटय़ाचे असे येणे ही त्यामुळेच आता काळजीची बाब होऊ लागली आहे. माणसाने तर त्याबाबत यापुढे अधिक काळजीपूर्वकच राहायला हवे, असेही येणे सुचवते आहे. बिबटय़ा शाळेत जाऊन शिकला की नाही, यापेक्षा आपण काही ‘धडा’ घेतो की नाही, हे महत्त्वा��े.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nमराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.\nजय ‘सेन्सॉर’, जय ‘बीप’\nभिवंडीत स्वबळावर काँग्रेसचा झेंडा फडकवा-पटोले\nभारत-आफ्रिका एकदिवसीय मालिका : भारताची पाटी कोरी; निसटत्या विजयासह आफ्रिकेचे एकदिवसीय मालिकेत वर्चस्व; चहरची झुंज अपयशी\nमहिला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धा : यजमान भारताचे आव्हान संपुष्टात; १२ फुटबॉलपटू करोनाबाधित झाल्याने चायनीज तैपेईविरुद्धचा सामना रद्द\nटाटा स्टील मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धा : विदित, प्रज्ञानंद पराभूत; अर्जुन अग्रस्थानी\n‘भाजपची आणीबाणी मोडून काढूया’ उद्धव ठाकरे यांचा घणाघात; देशव्यापी पक्षविस्ताराचे शिवसैनिकांना आवाहन\nयंदा कठोर उपाययोजना की लोकानुनय; ‘लोकसत्ता विश्लेषण’ कार्यक्रमातून अर्थसंकल्पाचा वेध\nमुंबईवर धूलिकणांचे मळभ; तापमानात मोठी घट\nशाळा आजपासून; नियमांबाबत संभ्रम; शिक्षण आणि आरोग्य विभागाच्या धोरणांमध्ये विसंगती\nओमायक्रॉन समूह संसर्गाच्या टप्प्यावर; ‘इन्साकॉग’च्या अहवालातील इशारा\nमध्य वैतरणा धरणावर ऊर्जा प्रकल्पाची निर्मिती; पालिका स्तरावर देशातील पहिला उपक्रम : १०० मेगावॉटची क्षमता\nमुंबईत सुमारे ८८ टक्के रुग्ण ओमायक्रॉनचे; कस्तुरबा प्रयोगशाळेतील जनुकीय अहवालातून स्पष्ट\nप्रसिद्ध अभिनेत्रीची स्तनाच्या कर्करोगाशी झुंज, टक्कल केलेल्या स्थितीत जाहिरातीसाठी केलेले फोटोशूट चर्चेत\nPHOTOS: हाडं गोठवणारी थंडी, सतत पडणारा बर्फ…त्यातूनही लसीकरण सुरूच; आरोग्य कर्मचाऱ्यांच्या चिकाटीला सलाम\nPhotos: बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त कलाकार चेतन राऊत यांनी तब्बल ५० हजार दिव्यांपासून साकारले पोर्ट्रेट\n“मुख्यमंत्री, तुम्ही गप्प का काटकसरीच्या नावाखाली शेतकर्यांचाच गळा घोटला जात असेल तर…”; राजू शेट्टींचा इशारा\nशिवसेनेचा बालेकिल्ल्यातच एकनाथ खडसेंना धक्का, बोदवड नगरपंचायतीवर फडकवला भगवा; गिरीश महाजनही अपयशी\nभाजपाच्या १२ आमदारांच्या निलंबनाच्या याचिकेवरील निर्णय सुप्रीम कोर्टाने ठेवला राखून; ठाकरे सरकारवर ओढले ताशेरे\n“३ लाख से मेरा क्या होगा…”, आयुष शर्मावर आली लोन घेण्याची वेळ\nआयफोनच्या रिंगटोनची नक्कल करणारा हा ‘टॅलेंटेड पोपट’ होतोय VIRAL, ऐकून तुम्हीही व्हाल हैराण\nMore From उलटा चष्मा\nसूर्याचे एवढय़ावर थांबणे बरे \nरुग्णसंख्येत घट कायम; मुंबईत २,५५० नवे बाधित\nकल्याणकडे जाणारी जलद रेल्वे मार्गिका सुरू; गाडय़ा पारसिक बोगद्याऐवजी कळवा, मुंब्रा रेल्वे स्थानकातून\nमागासवर्ग आयोगाची कार्यकक्षा बदलण्यास आव्हान\nराष्ट्रवादीकडील खात्यांबद्दल नितीन राऊत यांची तक्रार; वीजबिल आणि अनुदान थकल्यावरून लक्ष्य\nपोलीस भरतीमध्ये तोतया उमेदवाराला अटक\nमहाराणा प्रताप यांच्या विचारांचा वारसा पुढे न्या-उद्धव ठाकरे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/1323", "date_download": "2022-01-23T22:38:14Z", "digest": "sha1:HE4LTQ47NJGN7IV45IY2WDWFQZY4BNCZ", "length": 4117, "nlines": 73, "source_domain": "www.maayboli.com", "title": "Appliances : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nस्टॅन्ड मिक्सर म्हणजे भारतात ज्याला \"मिक्सर\" म्हणतात तो नव्हे. नावाप्रमाणे याचे काम फक्त 'मिक्स' करणे असते. कणीक मळणे, केक -कुकीज करत असाल तर त्याची मिश्रणे, फ्रॉस्टिन्ग, ताक घुसळणे इ. कामे यात छान होतात. या यंत्राच्या कणीक मळण्यातल्या कौशल्यामुळे याला 'गृहिणीमित्र' ही पदवी द्यावी वाटते पण बदलत्या काळानुसार आपण याला 'स्वयंपाकघरातील सहकारी' किंवा 'किचन-मित्र' म्हणूया.\nफूड प्रोसेसरमध्येही कणीक मळता येते, पण साफ करायला कटकटीचे आहे.\nयात बरीच मॉडेल्स आहेत पण Kitchen Aid 'Artisan' चे ३२५ वॅटचे ५ क्वार्टचे मॉडेल पुरेसे होते.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://todmarathi.com/prime-minister-narendra-modi-leaves-for-rome-for-g20-summit/", "date_download": "2022-01-23T21:43:53Z", "digest": "sha1:GMVE2ZDXVG3QUX7BDXE7YC67EPSPGYSF", "length": 9813, "nlines": 159, "source_domain": "todmarathi.com", "title": "पंतप्रधान नरेंद्र मोदी G20 शिखर परिषदेसाठी रोमला रवाना", "raw_content": "\nपंतप्रधान नरेंद्र मोदी G20 शिखर परिषदेसाठी रोमला रवाना\nपंतप्रधान नरेंद्र मोदी G20 शिखर परिषदेसाठी रोमला रवाना\nनवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच G20 शिखर परिषदे���ाठी रोमला पोहोचणार आहेत. दरम्यान जवळपास १२ वर्षांनी भारतीय पंतप्रधान रोमला भेट देणार आहेत. पंतप्रधान मोदी आज सकाळी रोमला पोहोचतील. अशी माहिती मिळाली आहे.\nपंतप्रधान मोदी रोममध्ये या महामारीत जागतिक आर्थिक आरोग्य सुधारण्यावर चर्चा करतील. मोदी २९-३१ ऑक्टोबर दरम्यान रोम आणि व्हॅटिकन सिटीला भेट देणार आहेत आणि नंतर यूकेला जाणार आहेत. ब्रिटनमधील ग्लासगो येथे पंतप्रधान मोदी हवामान बदलाच्या मुद्द्यांवर बोलणार आहेत.\nनरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून त्यांचा इटलीची राजधानी रोमचा हा पहिलाच दौरा आहे. यासंबंधी इटलीतील भारताच्या राजदूत नीना मल्होत्रा यांनी माहिती दिली आहे. याठिकाणी पोहोचल्यानंतर काही तासांनी, मोदी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास गांधी पुतळ्याला भेट देणार आहेत. आणि नंतर साडेपाच वाजता इटालियन पंतप्रधान मारियो द्राघी यांची मोदी भेट घेणार आहेत.\nPrevious भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी राहुल द्रविडचा अर्ज\nNext Ind vs NZ:भारताला न्यूझीलंड विरुद्ध जिंकणं आवश्यक अन्यथा…\nकोण आहे हा भारतवंशीय, ज्यांच्यामुळे इंग्लंडच्या पंतप्रधानांचे पद धोक्यात आहे\nया’ पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर, 10 मार्चला होणार मतमोजणी\nमी जिवंत परतलो, मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा; पंतप्रधान मोदींचा खोचक टोला\nरोहित पाटील यांच्या खांद्यावर राष्ट्रवादीकडून मोठी जबाबदारी; ‘या’ पदासाठी वर्णी लागण्याची चर्चा\nनेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती राष्ट्रीय सुट्टी म्हणून घोषित करण्याची, ममता बॅनर्जी यांची केंद्राकडे मागणी\nदेसीगर्ल प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांना कन्यारत्न, पोस्ट शेअर करत दिली गोड बातमी\nज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांचं पुण्यात निधन\nनवाब मलिकांविरोधात मानहानीचा दावा दाखल; वानखेडेंच्या वडिलांकडून १.२५ कोटींची मागणी\nतुम्ही काम नाही केलं तर तुमचं मंत्रिपद जाईल; शिवसेनेची नारायण राणेंवर टीका\nमाजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा पुत्र ED च्या रडारवर\nराज्यभरातील ५९ एसटी डेपो बंद; ऐन दिवाळीत मात्र प्रवाशांचे हाल\nपुण्याच्या वाडेश्वर कट्ट्यावर रंगला सर्वपक्षीय दिवाळी फराळ\nया’ पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर, 10 मार्चला होणार मतमोजणी\nमी जिवंत परतलो, मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा; पंतप्रधान मोदींचा खोचक टोला\nभाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी समिति बैठक संपन्न; साधेपणाने राहण्याचा दिला मोदींनी संदेश\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा केदारनाथ दौरा; ४०० कोटीच्या योजनांचे लोकार्पण\nकेंद्राने इंधनाचे दर कमी केले, आता राज्य सरकारचं काय \nकोण आहे हा भारतवंशीय, ज्यांच्यामुळे इंग्लंडच्या पंतप्रधानांचे पद धोक्यात आहे\nभारत २०७० पर्यंत शून्य कर्बउत्सर्जनाचे लक्ष्य गाठेल; पंतप्रधान मोदींची ग्वाही\nन्यूझीलंड कडून पराभवानंतर भारत सेमीफायनल पर्यंत जाईल का \nInd vs NZ:भारताला न्यूझीलंड विरुद्ध जिंकणं आवश्यक अन्यथा…\nपंतप्रधान नरेंद्र मोदी G20 शिखर परिषदेसाठी रोमला रवाना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.islamdarshan.org/2018/01/blog-post_77.html", "date_download": "2022-01-23T22:38:51Z", "digest": "sha1:HOSJVSUMJOT4PHOGAXSP3QFYJZG7ORM2", "length": 27998, "nlines": 155, "source_domain": "www.islamdarshan.org", "title": "मानवतेचा आदर्श | Islamdarshan", "raw_content": "\nसुबोध कुरआन खंड क्र. १ (पान १ ते १४३).\n\"अल्लाहच्या नावाने, जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे'' १. अल्फातिहा परिचय शीर्षक : या प्रथम सूरहचे (अध्याय) नाव &quo...\nनेतृत्वाचे प्रकार आणि त्यातील फरक\nआणि (आठवण करा) जेव्हा तुमच्या पालनकर्त्याने दूतांना सांगितले की, ’’मी पृथ्वीवर एक खलीफा (माझा प्रतिनिधी) बनविणार आहे.’’ (तेव्हा त्या दुतांनी...\nसटीप मराठी भाषांतर मौलाना सय्यद आला मौदूदी (यांच्या सटीप उर्दू भाषांतरावरून) मराठी भाषांतर अब्दुल जबार कुरैशी कुतुबुद्दिन हुसैन...\nजगात ज्या वेळेस विद्युत नव्हती टेलिफोन नव्हते, मोबाईल नव्हते, विमान, आगगाडी, मोटारी टेलिव्हिजन, छापखाने, वर्तमानपत्रे, मासिके नव्हती, अशा काळात अरब देश जगापासून अलिप्त होता. उच्चप्रतीची संस्कृती नाही, शाळा नाही, वाचनालय नाही, सर्व देशात साक्षर लोक बोटावर मोजण्याइतके होते. सुव्यवस्थित राजकीय सत्ता नव्हती. टोळ्या होत्या. लूटमार करणे त्यांचा व्यवसाय होता. माणसाच्या जिवाची कदर नव्हती. दुराचार, दारू पिणे. जुगार जोरावर होते. अशा देशात, अशा वाळवंटात, अशा जनसमूहात एक व्यक्ती जन्माला येते.\nअगदी बालपणी आईवडिलांची छाया नष्ट होते. लहानपणी आजोबांचे संरक्षण नष्ट होते. लहानपणाचे संरक्षण करणाऱ्या जबाबदार व्यक्ती नसल्यामुळे प्रशिक्षण होत नाही. मोठा झाल्यावर हा मुलगा इतरांप्रमाणे बकऱ्या चरवण्याचे काम करू लागतो. तरूण झाल्यावर व्यापाराच्या नादी लागतो. शिक्षण नाही, लिहतावाचता येत नाही. इतके असतानादेखील त्याच्या सवयी, आचारविचार सर्वांहून भिन्न. तो कधी खोटे बोलत नाही. तो कोणाला शिव्या देत नाही. त्याचे मधुर, नम्रतेचे बोल ऐवूâण लोक त्याच्या भोवती जमा होतात. त्याच्यावर विश्वास ठेवतात. तो एक पैसा हरामाचा घेत नाही. त्याचा प्रमाणिकपणा असा की लोक त्याजवळ अनामती ठेवतात. त्याला ‘अमीन’ म्हणतात. लढाया होतात, तर हा सलोखा करयासाठी पुढे येतो. निराधारांचा तो कैवारी\nज्याला लिहतावाचता येत नाही अशा इसमाने नीती, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मानवी जीवनावर आधारित अनेक बारीकसारीक कायदे बनविले. मोठमोठे विव्दान वर्षानुवर्षे संशोधन केल्यावर जीवनभर मस्तक खपवूनदेखील जी तत्त्वे समजू शकत नाहीत अशा तत्त्वांची शिकवण त्या निरक्षराने दिली. सुमारे १४३५ वर्ष झाल्यावरदेखील त्यांची परिणामकारकता, उपयुक्तता सुसंस्कृत जगाला अधिकाधिक पटत आहे. जगातील इतर कायदे हजारो वेळेस बनले बिघडले, परंतु या निरक्षर अशिक्षित इसमाने सांगितलेले कायदे, हजारों कायदेपंडितांच्या कायद्यांना मात करीत आहेत.\nतो अव्दितीय सेनापती आहे. उच्चप्रतीचा न्यायधीश आहे. जबर कायदेपंडित आहे. असाधारण समाजसुधारक आहे. नवलाईचा राजकारणी आहे. इतके असून तो तासन्तास रात्री ईश्वराची भक्ती करत आहे. स्त्रियांचे मुलाबाळांचे हक्क पूर्ण करीत आहे. गरीबांची निराधार लोकांची सेवा करीत आहे. विशाल प्रदेशाची राज्यसत्ता मिळाल्यावरदेखील तो फकिरासारखे जीवन व्यतीत करतो. चटईवर झोपतो. साधे कपडे घालतो. गरीबासारखे अन्न भक्षण करतो. कधी कधी उपाशी राहतो. इतकी कमाल असल्यावर जर त्याने असे सांगितले असते की ‘‘मी मानवी स्तरापासून अलग आहे’’ तर त्याचे खंडन झाले नसते. तो नेहमी असेच म्हणे की ‘‘यात माझी स्वत:ची कमाल काहीच नाही, सर्व काही ईश्वराचे आहे. जे बोल, जी वाक्ये मी सांगितली ती माझी नाहीत. हे ईश्वरी बोल आहेत. ईश्वरी आदेशानुसार आहेत आणि सर्व स्तुती ईश्वरासाठीच आहे.’’\nवयाच्या ४० वर्षापर्यंत गुराख्याच्या, व्यापाऱ्याच्या कामाशिवाय इतर कोणतेच काम केले नाही. ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे की अशा व्यक्तीला एवढे ज्ञान कोठून प्राप्त झाले एकदा रमजान महिन्यात हिरा नावाच्या गुहेत ध्यानचिंतन करीत असताना अचानक ईशदूत त्यांच्यापाशी ��ला व म्हणाला, ‘‘वाच एकदा रमजान महिन्यात हिरा नावाच्या गुहेत ध्यानचिंतन करीत असताना अचानक ईशदूत त्यांच्यापाशी आला व म्हणाला, ‘‘वाच’’ ‘‘मला वाचता येत नाही,’’ त्यांनी उत्तर दिले. त्या दूताने पुन्हा त्यांना आवळून धरले आणि त्यांची पूर्ण दमछाक होइपर्यंत त्यांना सोडले नाही. मग तो ईशदूत म्हणाला, ‘‘ईश्वराच्या नावाने वाच’’ ‘‘मला वाचता येत नाही,’’ त्यांनी उत्तर दिले. त्या दूताने पुन्हा त्यांना आवळून धरले आणि त्यांची पूर्ण दमछाक होइपर्यंत त्यांना सोडले नाही. मग तो ईशदूत म्हणाला, ‘‘ईश्वराच्या नावाने वाच’’ त्यांनी पुन्हा म्हटले, ‘‘मला वाचता येत नाही.’’ त्याने तिसऱ्यांदा त्यांना घट्ट धरले आणि सोडुन दिले.\n‘‘त्या ईश्वराच्या नावाने वाच, ज्याने रक्ताच्या गुठळीपासून माणसाची निर्मिती केली, कारण तुझा स्वामी मोठा उपकार करणारा आहे.’’ त्यावर त्यांनी त्या आयाती तोंडाने उच्चारल्या आणि इथपासून त्यांना ईश्वराकडून प्रेषित्व प्रदान झाले. या पुढे थोडे-थोडे करून या महान व्यक्तीच्या माध्यमातून पवित्र ग्रंथ कुरआन अवतरण्यात आला. हा पवित्र ग्रंथ सर्व मानवजातीसाठी एक वरदान, एक संपूर्ण मार्गदर्शक पुस्तिका ठरली आहे. कोण ती व्यक्ती जी या सर्व ज्ञानाशी परिपूर्ण आहे\nहे सउदी अरबच्या मक्का नावाच्या शहरातील बनूहाशिम या खानदानाचे अब्दुल मुतलिब यांचे नातू. अब्दुल मुतलिब यांना १३ मुले व ६ मुलींपैकी त्यांना अबदुल्ला नावाचे सर्वांत लहान मूल होते. अब्दुल्लाचा विवाह वयाच्या २४ व्या वर्षी कुरैश खानदानातील आमिना नावाच्या मुलीशी करण्यात आला होता. विवाहानंतर काही महिन्यांतच अब्दुल्ला हे व्यापारासाठी सीरियाकडे गेले होते. सीरियाकडून परतीच्या प्रवासात ते गंभीर आजारी झाले व मदीना मुक्कामी त्यांचे निधन झाले. निधनासमयी त्यांचे वय २५ वर्षे होते. आणि आमिना तेव्हा गर्भवती होत्या. मुहम्मद (स.) आईच्या गर्भात असतानाच अनाथ झाले. पित्याच्या निधनानंतर मुहम्मद (स.) यांचा जन्म इ.स. २२ एप्रील ५७१ म्हणजे ९ रब्बिलअव्वल रोजी झाला. अरबी महिन्याच्या तारखेविषयी इतिहासकारांच्या संशोधनात विसंगती आहे. कोणी १२ रब्बिलअव्वल म्हणूनही आपले मत व्यक्त करतात. मुहम्मद (स.) व त्यांच्या आई आमिना यांची देखभाल करण्याची जबाबदारी त्यांचे आजोबा अब्दुल मुतलिब यांच्यावर येऊन पडली. आजोबानी मुल��चे नाव मुहम्मद असे ठेवले. मुहम्मद (स.) यांचे वय जेमतेम ६ वर्षाचे होते तेंव्हा त्यांच्या आईचे निधन झाले. आंता तर मुहम्मद (स.) यांची देखभाल व सांभाळ करण्याची संपूर्ण जबाबदारी आजोबावर येऊन पडली. त्यांना मुहम्मद (स.) अत्यंत प्राणप्रिय होते. मुहम्मद (स.) चे दु:ख अजुन संपलेले नव्हते. आठ वर्षाचे वय असताना ८२ वर्षाचे वयोवृध्द आजोबांचे निधन झाले. आजोबाच्या मुत्युनंतर त्यांना सांभाळ करण्याची जबाबदारी त्यांचे चुलते अबू तालिब यांच्याकडे आली. वयाच्या १२ वर्षापासून चुलत्यासोबत व्यापारी व्यवसयात गुंतले. २५ वर्षाच्या वयात खदीजा (रजि.) नावाच्या मक्का येथील नामवंत व्यापारी स्त्रीशी लग्न झाले. खदीजा (रजि.) या ४० वर्षे वयाची विधवा स्त्री होत्या. तेव्हापासून पाव शतकाच्या कालावधीपर्यंत खदीजा (रजि.) या प्रेषितांसाठी आशेचा व दु:खपरिहाराचा फरिश्ता बनून राहिल्या. दोघांचे एकमेकांवर अफाट प्रेम होते. खदीजापासून प्रेषितांना बरीच आपत्य झाली. पहिल्या मुलाचे नाव कासिम ठेवण्यात आले. त्यानंतर तय्यब व ताहीर जन्मले. त्या सर्वांचें बाल्यावस्थेतच निधन झाले. त्यानंतर चार मुली रूकय्या, जैनब, कुलसुम व शेवटी मुहम्मद (स.) यांना सर्वात प्रिय अशी फातिमा जन्मली. मुहम्मद (स.) यांचे वय ५० वर्षे असतानी खदीजा (रजि.) यांचे निधन झाले. खदीजा (रजि.) यांच्या निधनानंतर मुहम्मद (स.) यांनी १० महिलांशी लग्न केले. पैकी फक्त आयशा (रजि.) सोडुन इतर सर्व महिलांसोबत प्रेषितांचे लग्न वेगवेगळ्या युध्दात शहीद झालेले आपल्या निष्ठावान अनुयांयांच्या विधवांच्या दुरावस्थेबद्दल करूणा व दयाभावनेच्या पोटी झाले होते. पूर्वीच्या काळात व आजही बऱ्याच समाजांत विधवा किंवा तलाक झालेल्या स्त्रियांशी कोणी लग्न करीत नसे. ही प्रथा मोडीस काढुन प्रेषितांनी अशा स्त्रियांना आपल्या छत्रछायेत आणले व अशा प्रकारे स्त्री-जातीवर असलेली बंधने मोडून त्यांच्या पुनर्विवाहचा मार्ग मोकळा केला.\nप्रेषितांचे आगमन झाले तेव्हा अरबस्थान एक निर्जन वाळवंट मात्र होते. त्यांच्या प्रबळ आत्म्याने या निर्जन वाळवंटात विश्व निर्माण केले. त्यांनी एका अशा नवीन राज्याची स्थापना केली जे मोरोक्कोपासून इंडीजपर्यंत पसरले आणि ज्याने आशिया, आप्रिâका व यूरोप या तीन खंडांच्या वैचारिक जीवनावर आपला प्रभाव पाडला. म्हणूनच आज जगाच्या कानाकोप���्यात कोणताही देश असा नाहीं ज्या ठिकाणी प्रषित मुहम्मद (स.) यांचे अनुयायी वास्तव्यास नाहीत. जगाच्या संपूर्ण लोकसंख्येत जवळपास २०० कोटी लोक हे एकेश्वरत्व, मुहम्मद ( स. ) यांचे अनुयायी आहेत.\nप्रेषित मुहम्मद (स.) एक आदर्श याबद्दल प्रेषितांच्या पत्नी आयशा (रजि.) म्हणतात, त्यांचे नैतिक चारित्र्य कुरआन आहे. कुरआनमध्ये सांगितलेल्या सर्व सद्गुणांचे व सदाचारांचे ते साकारित स्वरूप होते. त्यांच्या सवयी अत्यंत साध्या असल्या तरी सुरेख होत्या. त्यांचे खाणेपिणे. त्यांचा पोशाख अत्यंत साधेपणाचा होता आणि सत्तेच्या शिखरावर पोचल्यावरसुध्दा तोच मुळचा साधेपणा त्यांनी टिकवीला होता.\nशेवटच्या क्षणी त्यांची शक्ती झपाट्याने खचत गेली. त्यांच्या तोंडाने हळू हळू हे शब्द ऐवूâ येत होते, ‘‘हे अल्लाह मला क्षमा कर आणि मला उच्चस्थानी तुझ्या सहवासात जागा दे.’’ अधूनमधून हे शब्दही उच्चारीत होते, ‘‘उच्चस्थानी जन्नत व उदार सहवासात.’’ त्यानंतर त्यांच्या शरीराची गात्रे शिथिल पडली. आयशा (रजि.) यांच्या मांडीवर ते कलंडले. त्यांची नजर चिंतातुरपणे त्यांच्या चेहऱ्यावर खिळून राहिली. तो सोमवारचा दिवस होता. त्या दिवशी रब्बिअव्वल महिन्याची १२ तारीख होती. त्या दिवशी वयाच्या ६३ व्या वर्षी आपल्या स्वर्गीय निवासात जाण्यासाठी त्यांनी हे जग सोडले. मृत्यूसमयी त्यांची व्यक्तिगत मालमत्ता म्हणजे खजुरीच्या वाळल्या पानाची एक चटई आणि पाण्याची एक कातड्याची पिशवी इतकीच होती. त्यांच्या घरातील दिव्यामध्ये साध्या तेलाचीसुध्दा व्यवस्था नव्हती. त्यांच्या पत्नी आयशा (रजि.) यांनी शेजाऱ्याकडून तेल मागून आणले होते. ही वस्तुस्थिती आहे. अल्लाह त्यांच्यावर, त्यांच्या कुटुंबीयांवर आणि त्यांच्या सोबत्यांवर आपल्या सर्वोत्तम कृपेचा वर्षाव करो मला क्षमा कर आणि मला उच्चस्थानी तुझ्या सहवासात जागा दे.’’ अधूनमधून हे शब्दही उच्चारीत होते, ‘‘उच्चस्थानी जन्नत व उदार सहवासात.’’ त्यानंतर त्यांच्या शरीराची गात्रे शिथिल पडली. आयशा (रजि.) यांच्या मांडीवर ते कलंडले. त्यांची नजर चिंतातुरपणे त्यांच्या चेहऱ्यावर खिळून राहिली. तो सोमवारचा दिवस होता. त्या दिवशी रब्बिअव्वल महिन्याची १२ तारीख होती. त्या दिवशी वयाच्या ६३ व्या वर्षी आपल्या स्वर्गीय निवासात जाण्यासाठी त्यांनी हे जग सोडले. मृत्यूसमयी त्यांची व्यक्तिगत मालमत्ता म्हणजे खजुरीच्या वाळल्या पानाची एक चटई आणि पाण्याची एक कातड्याची पिशवी इतकीच होती. त्यांच्या घरातील दिव्यामध्ये साध्या तेलाचीसुध्दा व्यवस्था नव्हती. त्यांच्या पत्नी आयशा (रजि.) यांनी शेजाऱ्याकडून तेल मागून आणले होते. ही वस्तुस्थिती आहे. अल्लाह त्यांच्यावर, त्यांच्या कुटुंबीयांवर आणि त्यांच्या सोबत्यांवर आपल्या सर्वोत्तम कृपेचा वर्षाव करो अशा रितीने ईश्वराची व मानवतेची सेवा करीत एक अत्यंत पवित्र जीवन संपले.\nसुबोध कुरआन खंड क्र. १ (पान १ ते १४३).\n\"अल्लाहच्या नावाने, जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे'' १. अल्फातिहा परिचय शीर्षक : या प्रथम सूरहचे (अध्याय) नाव &quo...\nनेतृत्वाचे प्रकार आणि त्यातील फरक\nआणि (आठवण करा) जेव्हा तुमच्या पालनकर्त्याने दूतांना सांगितले की, ’’मी पृथ्वीवर एक खलीफा (माझा प्रतिनिधी) बनविणार आहे.’’ (तेव्हा त्या दुतांनी...\nसटीप मराठी भाषांतर मौलाना सय्यद आला मौदूदी (यांच्या सटीप उर्दू भाषांतरावरून) मराठी भाषांतर अब्दुल जबार कुरैशी कुतुबुद्दिन हुसैन...\n- मुहम्मद फारूक खान - मानवास जीवन मिळाले. त्यास या जीवनाचा अनुभव देखील होतो, मात्र असे लोक बोटावर मोजण्याइतकेच आढळतील ज्यांनी या जीवना...\n- सय्यद अबुल आला मौदूदी या पुस्तिकेत एकेश्वरत्व सोदाहरण स्पष्ट करून सांगण्यात आले आहे आणि मनुष्याच्या विनाशाचे, अन्याय, ...\nएकेश्वरत्व आणि प्रेषित्वाची साक्ष\n``मी साक्ष देतो की, अल्लाहशिवाय कोणीही पूज्य नाही आणि याचीही साक्ष देतो की, आदरणीय मुहम्मद (स.) अल्लाहचे दास आणि पैगंबर आहेत.'' दोन ...\nइद मिलन निमित्त सर्वधर्मीय विचारवंतांचे मौलिक विचार\n'मेराज' चे वास्तव: आदरणीय प्रेषित मुहम्मद (स.) यांना ईश्वरी सान्निध्य आणि मार्गदर्शन\nमुळात असा नियमच आहे की, सत्याच्या विरोधकांचे अत्याचार आपल्या संपूर्ण मर्यादा ओलांडतात आणि अत्याचारपीडितांचा आत्मा तळतळून हाक देतो की, ...\nपारा १ - भाग १ पारा १ - भाग २ पारा १ - भाग ३ पारा २ - भाग १ पारा २ - भाग २ पारा २ - भाग ३...\nरमजान, चंद्रकोर आणि गैरसमज\nमशीद, मदरसे, मुस्लिमांच्या लग्नपत्रिका, काही मुस्लिम देशांचे ध्वज आणि मुस्लिम समाजाचा प्रतीकात्मक उल्लेख करण्यासाठी सर्वसाधारणपणे चंद्रक...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.livemarathi.in/deputy-chief-minister-ajit-pawar-is-now-in-charge-of-sarathi/", "date_download": "2022-01-23T21:56:44Z", "digest": "sha1:54KDAHV5372EA5LVKFJHFTV6DGZT5LRJ", "length": 10032, "nlines": 98, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "सारथीचा कारभार आता उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हाती… | Live Marathi", "raw_content": "\nHome राजकीय सारथीचा कारभार आता उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हाती…\nसारथीचा कारभार आता उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हाती…\nमुंबई : मराठा समाजाच्या कल्याणासाठी स्थापन केलेल्या सारथी संस्थेचा कारभार आता बहुजन कल्याण विभागाकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडील नियोजन विभागाकडे सोपविण्यात आला आहे. बहुजन कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार हे संस्थेवर अन्याय करीत असल्याच्या आरोपानंतर ते व्यथित झाले होते. त्यानंतर बैठकीत सारथीचा कारभार नियोजन विभागाकडे देण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार आदेश निघाला.\nदरम्यान १३ टक्के पदे न भरता पोलीस शिपाई भरती करण्यात कुठलीही कायदेशीर अडचण नाही. सरकारला तो अधिकार आहे. मराठा आरक्षणाचा राज्यात कायदा आहे, पण त्याला अंतरिम स्थगिती मिळाली आहे. त्यामुळे भरती करता येईल, असे मत राज्याचे माजी महाधिवक्ता अॅड. श्रीहरी अणे यांनी व्यक्त केले.\nPrevious articleभाजपाच्या ‘या’ नेत्याचा कोरोनामुळे मृत्यू\nNext articleमहाराष्ट्राला ई-पंचायतराज पुरस्कार\nअन्यथा गोकुळच्या कारभारासंदर्भात सर्व पुराव्यांसह जनतेसमोर जावं लागेल : शौमिका महाडिक\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार प्रेरणादायी : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर\nशिवसेनेतर्फे मोफत युनिव्हर्सल पासचे वाटप : रविकिरण इंगवले\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार प्रेरणादायी : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर\nकुरुंदवाड (प्रतिनिधी) : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कार्य आणि नेतृत्व शब्दात सामावणे अशक्य आहे. त्यांचे विचार पुढील पिढ्यांना देखील प्रेरणा देत राहतील. सामान्य माणसांच्या प्रश्नांवर प्रत्यक्ष मैदानात झुंजणाऱ्या,सर्वसामान्य माणसांचा ते बुलंद आवाज होते. देशाच्या...\nबेरकळवाडी गावाला ‘गोकुळ’ च्या संचालकांची भेट…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या मार्गदर्शनाखाली करवीर तालुक्यातील बेरकळवाडी गावाला संचालकांनी भेट दिली. या गावात गुजरात व हरियाणा राज्यातून जातिवंत ४८ म्हैशी खरेदी केलेल्या असून त्यांच्या पासून जन्मलेली मादी वासरे,...\nबिटकॉईन���ध्ये गुंतवणुकीदाराची २० लाखांची फसवणूक : तिघांवर गुन्हा दाखल\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करायला लावून केदार रानडेसह अन्य दोघांनी २० लाखांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी सुहास नागन्नावार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजरामपुरी पोलीस ठाण्यात केदार रानडेसह अन्य दोघां विरोधात...\nजिल्ह्यात चोवीस तासात ‘७२३’ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात ७२३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात दोघांचा मृत्यू झाला असून ४२२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – ३११, आजरा –...\nशिवसेनेतर्फे मोफत युनिव्हर्सल पासचे वाटप : रविकिरण इंगवले\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कोरोनाचे दोन डोस पूर्ण झालेल्या नागरिकांना विनामूल्य कोरोना डोसचे प्रमाणपत्र (युनिव्हर्सल पास) विनामूल्य देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. अशी माहिती माजी उपमहापौर रविकिरण इंगवले यांनी...\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘गडहिंग्लज अर्बन’ला भेटला ‘हर्षद मेहता’.. : 13 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली...\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.livemarathi.in/see-how-your-career-turns-out-in-mumbai-khopkars-warns-his-singer-son/", "date_download": "2022-01-23T22:30:47Z", "digest": "sha1:ZFZLGCIJ3P67XC5RUAUZ5NUBNME4MZ2L", "length": 10590, "nlines": 99, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "मुंबईत तुझं करिअर कसं बनतं तेच बघतो : खोपकरांचा गायक पुत्राला इशारा | Live Marathi", "raw_content": "\nHome राजकीय मुंबईत तुझं करिअर कसं बनतं तेच बघतो : खोपकरांचा गायक पुत्राला इशारा...\nमुंबईत तुझं करिअर कसं बनतं तेच बघतो : खोपकरांचा गायक पुत्राला इशारा\nमुंबई (प्रतिनिधी) : मुंबईत राहून आता तुझं करिअर कसं बनतं तेच बघतो. आता लवकरच तुला स्वत:ची चीड येईल ही माझी गॅरंटी. आता लवकरच आम्ही मराठी तुला थोबडवनार, अशी धमकी मनसे नेते अमेय खोपकर यांनी प्रसिद्ध गायक कुमार सानू यांचा मुलगा जान कु���ार सानू याला दिली आहे.\nबिग बॉसच्या १४ व्या पर्वात जान कुमार सानूने मराठी भाषेबद्दल अपमानकारक वक्तव्य केले आहे. मला मराठीची चीड येत असल्याचे जान कुमार सानूने म्हटले आहे. त्याच्या या विधानावर सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. तर शिवसेना- मनसेच्या नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेत त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.\nमुजोर जान कुमार सानू याची बिग बॉस स्पर्धेतून हकालपट्टी केली नाही. तर सेटवर येऊन शिवसेना आपल्या पद्धतीने आंदोलन करेल, असा इशारा शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. तर जान कुमार सोनू याच्या वादग्रस्त वक्तव्यावर अमेय खोपकर यांनी धमकीवजा इशाराच दिला आहे.\nPrevious articleनाशिकमध्ये मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक स्थानबध्द\nNext article‘हा’ त्याच एका कटकारस्थानाचा भाग : चंद्रकांत पाटील\nअन्यथा गोकुळच्या कारभारासंदर्भात सर्व पुराव्यांसह जनतेसमोर जावं लागेल : शौमिका महाडिक\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार प्रेरणादायी : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर\nशिवसेनेतर्फे मोफत युनिव्हर्सल पासचे वाटप : रविकिरण इंगवले\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार प्रेरणादायी : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर\nकुरुंदवाड (प्रतिनिधी) : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कार्य आणि नेतृत्व शब्दात सामावणे अशक्य आहे. त्यांचे विचार पुढील पिढ्यांना देखील प्रेरणा देत राहतील. सामान्य माणसांच्या प्रश्नांवर प्रत्यक्ष मैदानात झुंजणाऱ्या,सर्वसामान्य माणसांचा ते बुलंद आवाज होते. देशाच्या...\nबेरकळवाडी गावाला ‘गोकुळ’ च्या संचालकांची भेट…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या मार्गदर्शनाखाली करवीर तालुक्यातील बेरकळवाडी गावाला संचालकांनी भेट दिली. या गावात गुजरात व हरियाणा राज्यातून जातिवंत ४८ म्हैशी खरेदी केलेल्या असून त्यांच्या पासून जन्मलेली मादी वासरे,...\nबिटकॉईनमध्ये गुंतवणुकीदाराची २० लाखांची फसवणूक : तिघांवर गुन्हा दाखल\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करायला लावून केदार रानडेसह अन्य दोघांनी २० लाखांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी सुहास नागन्नावार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजरामपुरी पोलीस ठाण्यात केदार रानडेसह अन्य दोघां ��िरोधात...\nजिल्ह्यात चोवीस तासात ‘७२३’ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात ७२३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात दोघांचा मृत्यू झाला असून ४२२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – ३११, आजरा –...\nशिवसेनेतर्फे मोफत युनिव्हर्सल पासचे वाटप : रविकिरण इंगवले\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कोरोनाचे दोन डोस पूर्ण झालेल्या नागरिकांना विनामूल्य कोरोना डोसचे प्रमाणपत्र (युनिव्हर्सल पास) विनामूल्य देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. अशी माहिती माजी उपमहापौर रविकिरण इंगवले यांनी...\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘गडहिंग्लज अर्बन’ला भेटला ‘हर्षद मेहता’.. : 13 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली...\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mahindratractor.com/marathi/tractors/mahindra-yuvo-575-di-4wd", "date_download": "2022-01-23T22:10:16Z", "digest": "sha1:3A2TCNSKVTTTA4D5D5KXQIMSHBRFWEH7", "length": 32831, "nlines": 317, "source_domain": "www.mahindratractor.com", "title": "Mahindra Yuvo 575 Di 4WD Tractor | 575 Yuvo 4WD Tractor Model", "raw_content": "\nमहिंद्रा युवराज 215 NXT\nमहिंद्रा जिवो 225 DI\nमहिंद्रा जिवो 225 DI 4WD\nमहिंद्रा जिवो 305DI 4WD\nमहिंद्रा जिवो 245 वाइनयार्ड\nमहिंद्रा जिवो 245 DI 4WD\nमहिंद्रा 255 DI पावर प्लस\nमहिंद्रा युवो 275 DI\nमहिंद्रा 275 DI ECO\nमहिंद्रा 265 DI पावर प्लस\nमहिंद्रा जीवो 365 DI 4WD\nमहिंद्रा 275 DI XP प्लस\nमहिंद्रा 275 DI SP प्लस\nमहिंद्रा युवो TECH + 275\nमहिंद्रा 275 DI TU\nमहिंद्रा 275 TU XP प्लस\nमहिंद्रा 275 DI TU SP प्लस\nमहिंद्रा युवो 415 DI\nमहिन्द्रा युवो TECH + 405\nमहिंद्रा 415 DI SP प्लस\nमहिन्द्रा युवो TECH + 415\nमहिंद्रा 415 DI XP प्लस\nमहिंद्रा 475 DI SP प्लस\nमहिंद्रा 475 DI XP प्लस\nमहिन्द्रा युवो TECH + 475\nमहिंद्रा युवो 575 DI\nमहिंद्रा युवो 575 DI 4WD\nमहिन्द्रा युवो TECH + 575\nमहिंद्रा 575 DI XP प्लस\nमहिंद्रा 575 DI SP प्लस\nमहिंद्रा 585 DI XP प्लस\nअर्जुन नोवो 605 DI-MS\nमहिंद्रा युवो 585 MAT\nमहिन्द्रा युवो TECH + 585\nमहिंद्रा अर्जुन ULTRA -1 555 DI\nअर्जुन नोवो 605 DI-PS\nअर्जुन नोवो 605 DI-i\nअर्जुन नोवो 605 DI–i-4WD\nमहिंद्रा अर्जुन नोवो ULTRA 1 605 DI\nमहि��द्रा नोवो 655 DI\nमहिंद्रा नोवो 755 DI\nमहिंद्रा वॉक-बिहाइंड राईस ट्रान्सप्लांटर MP461\nमहिंद्रा प्लान्टिंग मास्टर पॅडी 4RO\nमहिंद्रा हार्वेस्टमास्टर H12 4WD\nमहिंद्रा हार्वेस्टमास्टर H12 2WD\nफ्रंट एंड लोडर 13 एफएक्स\nफ्रंट एंड लोडर 9.5 एफएक्स\nफ्रंट एंड लोडर 10.2 एफएक्स\nमहिंद्रा युवराज 215 NXT\nमहिंद्रा जिवो 225 DI\nमहिंद्रा जिवो 225 DI 4WD\nमहिंद्रा जिवो 245 DI 4WD\nमहिंद्रा जिवो 245 वाइनयार्ड\nमहिंद्रा जिवो 305DI 4WD\nमहिंद्रा 255 DI पावर प्लस\nमहिंद्रा युवो 275 DI\nमहिंद्रा 275 DI ECO\nमहिंद्रा 265 DI पावर प्लस\nमहिंद्रा जीवो 365 DI 4WD\nमहिंद्रा 275 DI XP प्लस\nमहिंद्रा 275 DI SP प्लस\nमहिंद्रा युवो TECH + 275\nमहिंद्रा 275 DI TU\nमहिंद्रा 275 TU XP प्लस\nमहिंद्रा 275 DI TU SP प्लस\nमहिंद्रा युवो 415 DI\nमहिन्द्रा युवो TECH + 405\nमहिंद्रा 415 DI SP प्लस\nमहिंद्रा युवो 475 DI\nमहिन्द्रा युवो TECH + 475\nमहिंद्रा 415 DI XP प्लस\nमहिंद्रा 475 DI SP प्लस\nमहिंद्रा 475 DI XP प्लस\nमहिंद्रा युवो 575 DI\nमहिंद्रा युवो 575 DI 4WD\nमहिन्द्रा युवो TECH + 575\nमहिंद्रा 575 DI XP प्लस\nमहिंद्रा 575 DI SP प्लस\nमहिंद्रा 585 DI XP प्लस\nमहिन्द्रा युवो TECH + 585\nअर्जुन नोवो 605 DI-MS\nमहिंद्रा युवो 585 MAT\nमहिंद्रा अर्जुन ULTRA -1 555 DI\nअर्जुन नोवो 605 DI-PS\nअर्जुन नोवो 605 DI-i\nअर्जुन नोवो 605 DI–i-4WD\nमहिंद्रा अर्जुन नोवो ULTRA 1 605 DI\nमहिंद्रा नोवो 655 DI\nमहिंद्रा नोवो 755 DI\nमहिंद्रा वॉक-बिहाइंड राईस ट्रान्सप्लांटर MP461\nमहिंद्रा प्लान्टिंग मास्टर पॅडी 4RO\nमहिंद्रा हार्वेस्टमास्टर H12 4WD\nमहिंद्रा हार्वेस्टमास्टर H12 2WD\nफ्रंट एंड लोडर 13 एफएक्स\nफ्रंट एंड लोडर 9.5 एफएक्स\nफ्रंट एंड लोडर 10.2 एफएक्स\nनिवडा * उत्पादन चौकशी\nमहिंद्रा युवो 575 DI 4WD\nनवीन युगातील महिंद्रायुवो 575 DI 4WD हा भारतातील पहिला 4WD ट्रॅक्टर आहे ज्यामध्ये 15 वेग पर्यायासह 33.6 KW (45 HP) आहे. तो 33.6 KW (45 HP) मध्ये सर्वाधिक PTO शक्ती आणि ख़ड्ड्यामधील चांगल्या आयुष्यासाठी सीलबंद, खाली जाणारे समोरील ऐक्सेल देतो. तो सर्वाधिक 400 h चा सेवाकाळ देतो.\nमहिंद्रायुवो 575 4WD शेतीतील नवीन संभाव्यतांसाठी कवाडे ऊघडतो. त्याचे प्रगत तंत्रज्ञान ज्यात शक्तीशाली 4 सिलींडर इंजिन, सर्व नवीन वैशिष्ट्यांसह पूर्ण स्थिर जाळी ट्रांसमिशन आणि प्रगत अचुक हायड्रॉलीक्स आहेत ते हे सुनिश्चित करते की हे नेहमीच अधिक वेगवान आणि चांगले करते.\nमहिंद्रायुवो 575 DI 4WD मध्ये अनेक उत्तम श्रेणीची वैशिष्ट्ये आहेत जसे जास्त बॅकअप टॉर्क, 12F+3R गीयर्स, सर्वाधिक उचलण्याची क्षमता, बदलानुकारी डीलक्स सीट, शक्तीशाली स्���ष्ट लेंस भोवताली गुंडाळलेले असे हेडलॅंप्स इत्यादी जे त्याला इतर सर्वांपासून वेगळे ठरवतात. हा 30 पेक्षा जास्त विविध कृषी अनुप्रयोग सादर करुन खात्री देतो की कोणतीही गरज असेल तिथे त्यासाठी युवो आहे.\nकृपया सबमिट करण्यासाठी फॉर्म मान्य करा\nमी कबूल करतो कि खालील 'रिक्वेस्ट ए डेमो' बटणावर क्लिक करून मी माझ्या ट्रॅक्टरच्या खरेदीत मला सहाय्य करण्यासाठी महिन्दारकिंवा तिच्या भागीदारांकडून माझ्या मोबाइलमध्ये स्पष्टपणे एक कॉल अपेक्षित करतो\nआजचा ट्रॅक्टर उद्याची शैली\nआधुनिक स्थिर जाळी ट्रांसमिशन\nउत्तम श्रेणीची उचलण्याची क्षमता\nमोठे हवा शुद्धीकरण आणि रेडीएटर\nआजचा ट्रॅक्टर उद्याची शैली\nआधुनिक स्थिर जाळी ट्रांसमिशन\nउत्तम श्रेणीची उचलण्याची क्षमता\nमोठे हवा शुद्धीकरण आणि रेडीएटर\nमहिंद्रा युवो 575 DI 4WD\nगियर्सची संख्या 12 F + 3 R\nमहिंद्रा युवो 575 DI 4WD\nगियर की संख्या 12 F + 3 R\nपिछ्ला टायर 13.6 x 28\nक्लच सिंगल क्लच / ड्युअल क्लच (पर्यायी)\nहायड्रॉलिक्स उचलण्याची क्षमता (kg) 1500\nमहिंद्रा युवो 575 DI\nमहिंद्रा युवो 575 DI 4WD FAQs\nमहिंद्रा युवो 575 DI 4WD ची अश्वशक्ती किती आहे\nमहिंद्रा युवो 575 DI 4WD हा अनेक मार्गांनी एक क्रांतीकारी ट्रॅक्टर आहे. तो केवळ 15-स्पीड पर्याय असलेला 33.6 kW (45 HP) अश्वशक्तीचा ट्रॅक्टर नाही तर तो सर्वाधिक पीटीओ आणि 400 सलग तासांची सर्वात दीर्घकाळ सेवादेखील देऊ शकतो. या सुपर ट्रॅक्टरची इतर वैशिष्ट्ये महिंद्रा युवो 575 DI 4WD hp मध्ये भर घालतात.\nमहिंद्रा युवो 575 DI 4WD ची किंमत किती आहे\nमहिंद्रा युवो 575 DI 4WD ची किंमत अतिशय वाजवी आहे. तो 15-स्पीड पर्याय, कॉन्स्टंट मेश ट्रान्समिशन, प्रगत हायड्रॉलिक्स आणि इतर बऱ्याच वैशिष्ट्यांसह 45 hp चा ट्रॅक्टर आहे. महिंद्रा युवो 575 DI 4WD च्या किंमतीबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी तुमच्या सर्वात जवळच्या महिंद्रा ट्रॅक्टर विक्रेत्याशी संपर्क साधा.\nमहिंद्रा युवो 575 DI 4WD ट्रॅक्टरबरोबर कोणती अवजारे सर्वात चांगले काम करतात\nमहिंद्रा युवो 575 DI 4WD च्या अवजारांची यादी लांब आहे. 33.6 kW (45 HP) अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरमधील सर्वाधिक इंजिन शक्तीमुळे महिंद्रा युवो 575 DI 4WD फार शक्तिशाली आहे. हा ट्रॅक्टर 2 एमबी नांगर, गायरोव्हेटर, बेलर, पोटॅटो डिगर, पोटॅटो प्लँटर, रिपर, आणि इतर अनेक कृषी अवजारांबरोबर काम करतो.\nमहिंद्रा युवो 575 DI 4WD ट्रॅक्टरची हमी किती आहे\nतुम्ही तुमचा महिंद्रा युवो 575 DI 4WD ���रेदी करत असताना त्याच्याबरोबर येणारी ट्रॅक्टर हमी लक्षात ठेवणे आवश्यक असते. महिंद्रा युवो 575 DI 4WD ची हमी दोन वर्षे वापर किंवा 2000 तास वापर, जे आधी असेल ते, इतकी आहे. हे महिंद्रा ट्रॅक्टरच्या हमीसाठी सामान्यतः मानक आहे.\nमहिंद्रा युवो 575 DI 4WD ट्रॅक्टरचे मायलेज किती आहे\nमहिंद्रा युवो 575 DI 4WD हा क्रांतीकारी आहे कारण तो 15 स्पीड पर्याय असलेला भारताचा पहिला 4WD ट्रॅक्टर आहे. त्याच्यामध्ये 33.6 kW (45 HP) अश्वशक्तीचे इंजिन आहे आणि त्याच्या श्रेणीतील सर्वोच्च पीटीओ शक्ती देऊ करतो. तो चांगले मायलेज देतो आणि महिंद्रा युवो 575 DI 4WD च्या मायलेजबद्दल तुम्हाला तुमच्या विक्रेत्याकडून अधिक माहिती मिळवता येईल.\nमहिंद्रा युवो 575 DI 4WD ट्रॅक्टरचे पुनर्विक्री मूल्य किती आहे\nनवीन युगातील महिंद्रा युवो 575 DI 4WD मध्ये शक्तिशाली चार-सिलिंडर इंजिन, फुल कॉन्स्टंट मेश ट्रान्समिशन आणि अचूक हायड्रॉलिक्स यासारखी प्रगत वैशिष्ट्ये आहेत. हा 33.6 kW (45 HP) अश्वशक्तीचे इंजिन असलेला 15 स्पीड पर्यायांचा भारताचा पहिला 4WD ट्रॅक्टर आहे. तुम्हाला महिंद्रा युवो 575 DI 4WD ची पुनर्विक्री आणि इतर तपशील याबद्दल तुमच्या विक्रेत्याकडून माहिती घेता येईल.\nमला महिंद्रा युवो 575 DI 4WD चे अधिकृत विक्रेते कसे शोधता येतील\nभारतामध्ये अनेक महिंद्रा युवो 575 DI 4WD विक्रेते असल्यामुळे तुम्ही केवळ अधिकृत महिंद्रा विक्रेत्याकडूनच खरेदी करण्याची खबरदारी घ्या. तुमच्या जवळचा विक्रेता शोधण्यासाठी महिंद्रा ट्रॅक्टरच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या आणि महिंद्रा युवो 575 DI 4WD चा विक्रेता शोधण्यासाठी महिंद्रा ट्रॅक्टर डीलर लोकेटर फिचर वापरा.\nमहिंद्रा युवो 575 DI 4WD ट्रॅक्टरच्या सर्व्हिसिंगसाठी किती खर्च येतो\n15 स्पीड पर्यायासह भारताचा पहिला 4WD असलेल्या महिंद्रा युवो 575 DI 4WD मध्ये 33.6 kW (45 HP) अश्वशक्तीचे इंजिन आहे जे त्याच्या श्रेणीमधील सर्वोच्च पीटीओ शक्ती देऊ करते. तुम्हाला महिंद्रा युवो 575 DI 4WD ची सर्व्हिसिंग आणि इतर तपशील जाणून घेण्यासाठी तुमच्या विक्रेत्याशी संपर्क साधा.\nमहिंद्रा युवो 575 DI 4WD\nमहिन्द्रा जीवो 225 DI महिन्द्रा जीवो 225 DI 4WD महिन्द्रा जीवो 245 DI 4WD महिन्द्रा जीवो 245 वाइनयार्ड महिंद्रा जिवो 305DI 4WD महिन्द्रा जीवो 365 DI 4WD\nमहिन्द्रा 275 DI XP प्लस महिन्द्रा 275 TU XP प्लस महिन्द्रा 415 DI XP प्लस महिन्द्रा 475 DI XP प्लस महिन्द्रा 575 DI XP प्लस महिन्द्रा 585 DI XP प्लस\nमहिन्द्र�� 275 DI SP प्लस महिन्द्रा 275 DI TU SP प्लस महिन्द्रा 415 DI SP प्लस महिन्द्रा 475 DI SP प्लस महिन्द्रा 575 DI SP प्लस\nअर्जुन नोव्हो 605 DI-MS अर्जुन नोव्हो 605 DI-PS अर्जुन नोव्हो 605 DI-i अर्जुन नोव्हो 605 DI–i-4WD अर्जुन नोव्हो 605 DI-i-WITH AC CABIN महिन्द्रा नोव्हो 655 DI महिन्द्रा नोव्हो 755 DI\nमहिन्द्रा युवराज 215 NXT महिन्द्रा जीवो 225 DI महिन्द्रा जीवो 225 DI 4WD\nमहिन्द्रा जीवो 245 DI 4WD महिन्द्रा जीवो 245 VINEYARD महिंद्रा जिवो 305DI 4WD महिन्द्रा 255 DI POWER PLUS महिन्द्रा 265 DI\nमहिन्द्रा युवो 275 DI महिन्द्रा 275 DI ECO महिंद्रा 265 DI पावर प्लस महिन्द्रा जीवो 365 DI 4WD महिन्द्रा 275 DI XP प्लस महिन्द्रा 275 DI SP प्लस महिंद्रा युवो TECH + 275 महिन्द्रा 275 DI TU महिन्द्रा 275 TU XP प्लस महिन्द्रा 275 DI TU SP प्लस महिन्द्रा युवो 415 DI महिन्द्रा 415 DI महिन्द्रा युवो TECH + 405\nमहिन्द्रा युवो 475 DI महिन्द्रा 415 DI XP प्लस महिन्द्रा 415 DI SP प्लस महिन्द्रा 475 DI SP प्लस महिन्द्रा 475 DI XP प्लस महिन्द्रा युवो 575 DI महिन्द्रा युवो 575 DI 4WD महिन्द्रा 585 DI महिन्द्रा 575 DI XP प्लस महिन्द्रा 575 DI SP प्लस महिन्द्रा 585 DI XP प्लस महिन्द्रा नोवो 605 DI-MS महिन्द्रा 475 DI महिन्द्रा 575 DI महिन्द्रा युवो 585 MAT महिन्द्रा 595 DI महिन्द्रा अर्जुन ULTRA -1 555 DI\nअर्जुन नोव्हो 605 DI-PS अर्जुन नोव्हो 605 DI-i अर्जुन नोव्हो 605 DI–i-4WD अर्जुन नोव्हो 605 DI-i-WITH AC CABIN महिन्द्रा अर्जुन अल्ट्रा 1 605 DI\nमहिन्द्रा नोव्हो 655 DI महिन्द्रा नोव्हो 755 DI\nजायरोव्हेटर SLX जायरोव्हेटर ZLX\nपोटॅटो प्लँटर वॉक बिहाइंड राइस ट्रान्सप्लँटर\nआमच्याबद्दल डिलर शोधणारा डिज़ीसेन्स खरीदार गाइड आमच्याशी संपर्क करा एफएक्यू\n© 2020 महिन्द्रा ट्रॅक्टर्स सर्व हक्क राखीव.\nअस्वीकृतीः उत्पादनांची ही माहिती महिन्द्रा अँड महिन्द्रा लि. इंडिया द्वारे पुरवण्यात आली आहे आणि ती सर्वसामान्य स्वरुपाची आहे. याठिकाणी वर सूचीबद्ध केलेली विनिर्दिष्टे, प्रसिद्धीच्या वेळी उपलब्ध असलेल्या उत्पादनांच्या अद्यतन माहितीवर आधारित आहे. वापरलेल्या काही प्रतिमा आणि उत्पादनांची छायाचित्रे केवळ नमुन्यादाखल आहेत आणि अतिरिक्त किंमतीला उपलब्ध असलेल्या वैकल्पिक जोडण्या दाखवू शकतात. उपादने आणि वैकल्पिक वैशिष्ट्य़े आणि जोडण्यावरील सरक्वात अलिक़डच्या अद्यतन माहितीसाठी कृपया तुमच्या स्थानिक डिलरशी संपर्क करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"}
+{"url": "https://barshilive.com/strictly-follow-social-distance-otherwise-lockdown-again-jayant-patil/", "date_download": "2022-01-23T22:34:44Z", "digest": "sha1:PI2RHRIBBKJBTP42DLSNIW3SYR3L66W2", "length": 8433, "nlines": 95, "source_domain": "barshilive.com", "title": "सोशल डिस्टन्सिंग काटेकोरपणे पाळा,अन्यथा पुन्हा लॉकडाऊन - जयंत पाटील", "raw_content": "\nHome महाराष्ट्र सोशल डिस्टन्सिंग काटेकोरपणे पाळा,अन्यथा पुन्हा लॉकडाऊन – जयंत पाटील\nसोशल डिस्टन्सिंग काटेकोरपणे पाळा,अन्यथा पुन्हा लॉकडाऊन – जयंत पाटील\nसोशल डिस्टन्सिंग काटेकोरपणे पाळा,अन्यथा पुन्हा लॉकडाऊन – जयंत पाटील\nसांगली जिल्ह्यात सद्यस्थितीत ६४१ कोरोना बाधीत झाले असून ही स्थिती गंभीर आहे. त्यामुळे नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम काटेकोरपणे पाळावेत. मास्कचा वापर अनिवार्यपणे करावा. अनावश्यक गर्दी टाळावी. अन्यथा पुन्हा लॉकडाऊन करावे लागेल, अशी स्पष्टता पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली.\nआमच्या फेसबुक पेज ला लाईक करा\nजिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कोविडच्या सद्यस्थितीबाबत आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी उपस्थित होते.\nसांगली जिल्ह्यात आजतागायत ६४१ कोरोना बाधीत झाले असून यापैकी उपचाराखाली सद्यस्थितीत ३०४ रूग्ण आहेत तर ११ रूग्णांची स्थिती चिंताजनक आहे.\nतर आत्तापर्यंत १९ जणांचा मृत्यू झाला आहे. आजतागायत आढळून आलेल्या ६४१ रूग्णांपैकी ग्रामीण भागातील ४७४, शहरी भागातील ६७ तर महानगरपालिका क्षेत्रातील १०० रूग्ण आहेत. रूग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून ही स्थिती गंभीर आहे, असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील यांनी तालुकानिहाय कोरोना बाधीत रूग्णांचा सविस्तर आढावा घेतला.\nPrevious articleशिस्तप्रिय राजकारणाचा आदर्श वस्तुपाठ: आधुनिक महाराष्ट्राच्या जलक्रांतीचे भगीरथ\nNext articleदेवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र…केल्या या सूचना.. म्हणाले आम्ही..\nसोलापुरात शेततळ्यात बुडून आईसह दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू\nकरमाळ्याचा पोलिस लाच स्वीकारताना ‘एसीबी’च्या जाळ्यात\nसांगोला : शेततळ्यात पडून पती-पत्नीचा मृत्यू; सांगोला तालुक्यातील घटना\nवैरागच्या विकासासाठी भूम���र यांच्या पाठीशी ताकद उभी करणार-रोहित पवार\nवृक्ष संवर्धन समिती च्या वतीने गच्चीवरील बाग तसेच परसबाग स्पर्धेच आयोजन\nनिमित्त बार्शीतील कथित शेअर घोटाळ्याचे : रोडपती…. करोडपती…. वाचा सविस्तर-\n अलीपुर रोड परिसरातून महिलेचे गंठण भरदिवसा लंपास; २ जणां विरुद्ध...\nसोलापुरात शेततळ्यात बुडून आईसह दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू\nवैराग मध्ये एक पतिपत्नी विजयी तर एक पतिपत्नी पराभूत\nचिंताजनक: बार्शीत तीन दिवसात २७१ नवे कोरोना रुग्ण सापडले\nराष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष काका साठेंनी झेडपीच्या आवारात लगावली एकाच्या ‘कानाखाली’ |...\nवैराग नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या निरंजन भूमकरांची एकहाती झेंडा-भाजप चार तर शिवसेना...\nबार्शी शेअर मार्केट घोटाळा: विशाल फटे याला 10 दिवसांची पोलीस कोठडी;...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://jalgaonlive.news/50-times-tax-hike-in-property-revaluation-looting-of-taxpayers-leader-of-the-house-lalit-kolhe/", "date_download": "2022-01-23T20:59:14Z", "digest": "sha1:AIOU3JTFT5GNAUKOHXMT2UWFCI25DHER", "length": 8497, "nlines": 109, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "मालमत्तांच्या फेरमूल्यांकनात ५० पट करवाढ, करदात्यांची लूट : सभागृह नेते ललित कोल्हे", "raw_content": "\nमालमत्तांच्या फेरमूल्यांकनात ५० पट करवाढ, करदात्यांची लूट : सभागृह नेते ललित कोल्हे\nWritten By चेतन वाणी\n महापालिकेच्या माध्यमातून गेल्या दाेन वर्षात करण्यात आलेल्या मालमत्तांच्या फेरमूल्यांकनात असंख्य चुका झाल्या आहेत. बांधकामात काेणताही बदल केलेला नसतानाही नाेटीस बजावल्या जात आहेत. काही मालमत्तांवर तर ५० पट वाढ केल्याचा दावा करत सभागृह नेते ललित काेल्हे यांनी प्रशासनाकडून करदात्यांची हाेणारी लुट थांबवण्याची मागणी केली आहे. हा विषय येत्या महासभेत चर्चेचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे.\nमहापालिकेने अमरावती येथील एजन्सीच्या माध्यमातून शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण केले. त्यात मालमत्तांच्या संख्येत वाढ झाली. बहुसंख्य मालमत्तांच्या बांधकामात बदल झाले. त्यानुसार मनपाने वाढीव कराच्या नाेटीस बजावण्यास सुरूवात केली आहे. यातून अनेक चुकीच्या बाबी समाेर येत असल्याने सभागृह नेते काेल्हे यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे.\nगेली दाेन वर्ष नागरीक काेराेना महामारीने त्रस्त आहेत. अनेकांचे राेजगार गेले असून व्यवसायात नुकसान साेसावे लागले आहे. अशा परिस्थितीत पालिका अचानक करात वाढ करणार असल्याने आर्थिक संकट उभे राहण्याची भिती व्यक्त केली. वास्तविक पालिकेने दर पाच वर्षांनी हे सर्वेक्षण करणे गरजेचे आहे. परंतु, प्रशासनाने अनेक वर्षानंतर केलेल्या सर्वेक्षणानंतर फेरमूल्यांकनात ४० ते ५० टक्के वाढ झाली आहे. काही ठिकाणी तर ५० पट वाढ झाल्याचे निवेदनात म्हटले आहे. गेल्या दहा वर्षात शहराची काेणतीही वाढ झालेली नाही. उद्याेगधंदे स्थलांतरीत झाले आहेत. अशा परिस्थितीत करवाढीचा नागरीकांवर बाेजा पडणार आहे. याबाबत महापालिका आयुक्तांनी आपली भूमिका मांडावी अन्यथा नागरीक न्यायालयात धाव घेतील असा इशाराही त्यांनी दिला.\nहे देखील वाचा :\nमहापौरांची सरप्राईज भेट, काम सुरू असलेल्या रस्त्याच्या गुणवत्तेची केली पाहणी\nरस्त्यांच्या कामानंतर नळ कनेक्शन घेतल्यास दुप्पट शुल्क आकारणार\nमलमपट्टी नव्हे तयार होणार नवीन रस्ते, शिवसेनेच्या महापौरांच्या काळात सुरुवात\nजळगावच्या महापौरांना मिळणार शहराच्या मध्यवर्ती भागात हक्काचे निवासस्थान\nमालमत्तांच्या फेरमूल्यांकनात ५० पट करवाढ, करदात्यांची लूट : सभागृह नेते ललित कोल्हे\nजळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा\nया बातम्या देखील वाचा\nमुलामुलींना स्वरक्षणाचे शिक्षण गरजेचे : डॉ.अश्विन सोनवणे\nनेहरू युवा केंद्रातर्फे नेताजी सुभाषचंद्र बोस, स्व.बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन\nपुंडलिक बडगुजर यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://jalgaonlive.news/new-cyclone-jowad-warns-of-heavy-rains/", "date_download": "2022-01-23T22:13:06Z", "digest": "sha1:GLRIOI4YSF3OXBVYWDTDYT5FPAXWTV3W", "length": 7509, "nlines": 100, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "पुन्हा आसमानी संकट! आता या चक्रीवादळाचा धोका, IMD कडून राज्यांना इशारा | Jalgaon Live News", "raw_content": "\n आता या चक्रीवादळाचा धोका, IMD कडून राज्यांना इशारा\nWritten By चेतन पाटील\n राज्यावर पाठोपाठ एक संकट येतच आहे. आधीच ऐन थंडीत महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पाऊस पडतोय. अशातच आता हवामान खात्याने चक्रीवादळाचा इशारा दिला आहे. ‘जोवाड’ असे या चक्रीवादळाचे नाव ठेवण्यात आले आहे. वादळ आणि हवामानातील बदलांमुळे अनेक राज्यांमध्ये पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली.\nआंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या समुद्र किनारपट्टीजवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने चक्रीवादळाची स्थिती ��िर्माण होत आहे. ही स्थिती ३ डिसेंबरपर्यंत अधिक बळकट होऊन त्याचे रुपांतर चक्रीवादळात होईल आणि ते उत्तर-पश्चिम दिशेला पुढे सरकेल. ४ डिसेंबरला सकाळी आंध्र प्रदेशच्या उत्तरेला आणि ओडिशाच्या किनारपट्टी भागाला धडकेल. या चक्रीवादळाचे नाव ‘जोवाड’ असे ठेवण्यात आले आहे. दुसरीकडे, तर, वायव्य आणि मध्य भारताच्या लगतच्या भागात वेस्टर्न डिस्टर्बन्स तयार झाले आहे. यामुळे हवामान बदलणार असून २ डिसेंबरपर्यंत देशातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज आहे.\nमहाराष्ट्र, राजस्थान, हिमाचल प्रदेशात कसे असेल हवामान\nयेत्या २४ तासांच अंदमान आणि निकोबार द्वीप समूहांमध्ये मुसळधार पाऊस पडेल. तसंच केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यातील काही भागांमध्ये तुरळक ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, असे हवामान विभागाने म्हटले आहे. हवामानातील बदलांमुळे गुजरात आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात वेगवान वारे आणि समुद्रात उंच लाटा उसळणार आहे. यामुळे हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे. ४० ते ५० किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे.\nदरम्यान, राज्यातील काही भागात अवकाळी पाऊस पडत आहे. यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. जळगाव जिल्ह्यात काल अनेक पावसाने हजेरी तर आज सकाळपासून ढगाळ वातावरण असून बदलत्या वातावरणामुळे थंडी वाढली आहे.\nजळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा\nया बातम्या देखील वाचा\nजिल्ह्यात पुन्हा पावसाची शक्यता, थंडीचा कडाका वाढणार\nशेतकऱ्यांनो पिकांची काळजी घ्या जळगाव जिल्ह्यात या तारखेला पावसाची शक्यता\nसोमवारपासून आठवडाभर उन्हाचा चटका जाणवणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://jalgaonlive.news/two-year-old-chimukli-killed-in-train-crash/", "date_download": "2022-01-23T22:16:38Z", "digest": "sha1:5GTR6EGNAB7EVJJTHAWII24QDY4S53D6", "length": 6982, "nlines": 103, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "हृदयद्रावक : रेल्वेच्या धडकेत दोन वर्षीय चिमुकली ठार", "raw_content": "\nहृदयद्रावक : रेल्वेच्या धडकेत दोन वर्षीय चिमुकली ठार\nWritten By चेतन पाटील\n मकर संक्रांतीचा सण जिल्ह्यातील बालकांसाठी दुर्दैवी ठरला आहे. पतंगमुळे १० वर्षीय, आत्महत्येने १२ वर्षीय बालकाचा जीव गेल्यानंतर २ वर्षीय चिमुकलीचा रेल्वेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना खेडी शिवारात घडली आहे. दिव्या आपसिंग ड��वर असे चिमुकलीचे नाव आहे.\nनाशिराबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आपसिंग डावर हे मुळचे भिकनगाव जि.खरगोन मध्यप्रदेश येथील रहिवासी आहेत. मजूरी काम करून कुटूंबियांचा उदरनिर्वाह करतात. रेल्वेच्या कंत्राटी कामासाठी डावर कुटुंबिय हे जळगाव तालुक्यातील खेडी शिवारात वास्तव्याला आहे.\nगुरूवारी, १३ जानेवारी रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास डावर कुटूंबिय खेडी शिवारातील रेल्वे रूळाजवळ खडी टाकायचे काम करत होते. त्यांची दोन वर्षीय मुलगी दिव्या ही अचानक खेळता-खेळता रेल्वे रूळावर आली. खेळत असतांना बालिकेला धावत्या रेल्वेचा जोरदार धक्का लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तिला लागलीच रूग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले. मात्र, वैदयकीय अधिकारी यांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले. याप्रकरणी नशिराबाद पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.\nहे देखील वाचा :\nपाचोऱ्याच्या अल्पवयीन मुलीवर सातारा जिल्ह्यात अत्याचार, बाळाला दिला जन्म, गुन्हा दाखल\nमुलामुलींना स्वरक्षणाचे शिक्षण गरजेचे : डॉ.अश्विन सोनवणे\nनेहरू युवा केंद्रातर्फे नेताजी सुभाषचंद्र बोस, स्व.बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन\nपुंडलिक बडगुजर यांचे निधन\nलिनेस क्लब अध्यक्षपदी दर्शना ललवाणी तर सचिव शैला छोरीया\nजळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा\nया बातम्या देखील वाचा\nपाचोऱ्याच्या अल्पवयीन मुलीवर सातारा जिल्ह्यात अत्याचार, बाळाला दिला जन्म, गुन्हा दाखल\nमुलामुलींना स्वरक्षणाचे शिक्षण गरजेचे : डॉ.अश्विन सोनवणे\nनेहरू युवा केंद्रातर्फे नेताजी सुभाषचंद्र बोस, स्व.बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/photogallery/lifestyle/women-in-poland-abortion-law-this-is-war-powerful-photos-polands-mass-protests-transpg-gh-493591.html", "date_download": "2022-01-23T20:45:57Z", "digest": "sha1:M4I2XCR6GVORV762AHA35DWKKZFO47LA", "length": 9972, "nlines": 99, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आमच्यासाठी हे युद्धच! Abortion निर्णयाविरोधात लाखो महिला रस्त्यावर; पाहा Woman Power चे PHOTOS women-in-poland-abortion-law-this-is-war-powerful-photos-polands-mass-protests-transpg-gh – News18 लोकमत", "raw_content": "\n Abortion निर्णयाविरोधात लाखो महिला रस्त्यावर; पाहा Woman Power चे PHOTOS\nफोटोत दिसणारा हा अफाट जनसागर उसळला आहे पोलंडमध्ये. लाखो स्त्रिया Covid-19 च्या सोशल डिस्टन्सिंगची भीड न बाळगता रस्त्यावर उतरल्या आहेत. कारण आहे Abortion Law.\nहा लाखोंचा जनसागर दिसत आहे पोलंडमधल्या महिलांचा. दोन आठवड्यांपासून Covid-19 ची बंधनं झुगारून त्या आंदोलनासाठी एकत्र येत आहेत. (Image: Reuters)\n22 ऑक्टोबरला पोलंडच्या संसदेने गर्भपातावर (Abortion) संपूर्ण बंदीचं विधेयक संमत केलं. त्याविरोधात हातात फलक घेऊन स्त्रिया रस्त्यावर उतरल्या आहेत.\nफेटल डिफॉर्मिटी आणि डाउन सिंड्रोमसारखे आजार बाळाला असतील तरी गर्भपात करण्यास परवानगी नाकारणाऱ्या कायद्याचा प्रस्ताव सरकारने मांडला होता.\nपोटात गर्भाची नीट वाढ होत नसल्यास आणि जन्मल्यावर ते जगण्याची शक्यता कमी असल्यास गर्भपात करण्यास मान्यता देणारे विधेयक राष्ट्राध्यक्ष अँडरजे दूडा यांनी शुक्रवारी मांडले. तथापि, त्यांनी डाउन सिंड्रोम असलेल्या मुलांसाठी गर्भपात करण्यास बंदी घालण्याचा प्रस्ताव दिला. पण महिला कार्यकत्यांनी याला विरोध दर्शवत हा कायदा रद्द करण्याची मागणी केली आहे. (Image: AP)\nपंतप्रधान मॅट्युझ मोरावीकी यांनी आंदोलनकर्त्यांना चर्चेसाठी आमंत्रित केले असून कोरोनाच्या या संकटात आंदोलन न करण्याचे आवाहन देखील केले. परंतु आंदोलनकर्ते आक्रमक झाले असून ते पार्लमेंटच्या दिशेने कूच करत आहेत. या वेळी मोठ्या प्रमाणात घोषणा देत असून स्वातंत्र्य, समानता, आईच्या इच्छेनुसार गर्भपात यांसारख्या घोषणा देत आहेत. हे स्त्री स्वातंत्र्याचं युद्ध असल्याचे लिहिलेले पोस्टर घेऊन आंदोलन करत आहेत. (Image: Twitter/Jason Krupa)\nया निर्णयावरून संसदेत गोंधळ सुरू असतानाही पोलंडची राजधानी वॉर्सा आणि इतर मोठ्या शहरांमध्ये निदर्शने सुरूच आहेत. आयोजक आता सरकारच्या राजीनाम्याची आणि जुनाच गर्भपात कायदा मंजूर करण्याची मागणी करत आहेत. (Image: AP)\nया आंदोलनात तरुणांची संख्या लक्षणीय आहे. सर्वसाधारणपणे पारंपरिक विचारांचा समाज असलेल्या पोलंडमध्ये सरसकट गर्भपातावर बंदी घालणारं विधेयक मांडल्यानंतर मात्र असंतोष निर्माण झाला आहे.(Image: AP)\n1993 मध्ये राजकीय कॅथलिक लीडर्सनी केलेला कडक कायदा सध्या पोलंडमध्ये आहे. यामध्ये डाऊन सिंड्रोम आणि नवजात शिशुमध्ये काही शारीरिक गडबड आढळल्यास गर्भपाताची परवानगी देण्यात येत होती. यामध्ये महिलेच्या जीविताला धोका आणि बलात्काराच्या प्रकरणांमध्ये देखील गर्भपाताची परवानगी होती. तोच कायदा पुन्हा आणावा, अशी आंदोलकांची मागणी आहे.\nपोलंडच्या कठोर गर्भपात कायद्याच्या कडकनियमांमुळे सरकारविरोधी निषेधाच्या 12 व्या दिवशी downtown Warsawमध्ये कोविड -19 चे नियम असताना देखील आंदोलन करताना आंदोलनकर्ते (Image: AP)\nराजधानी वॉर्सामध्येच नव्हे, तर इतरही पोलिश शहरांमध्ये स्त्रिया रस्त्यावर उतरल्या आहेत.\nWarsaw येथे आंदोलन करताना women's strike असे पोलिश भाषेत बोर्ड धरलेले आंदोलक\nफक्त बलात्कारपीडित महिलेला किंवा बाळामुळे आईच्या जिवाला धोका असेल किंवा बाळ जिवंत राहण्याची शक्यता नसेल तरच गर्भपात करावा, अन्यथा नाही, असा कायदाबदल केल्याने महिला भडकल्या.\ndowntown Warsaw येथील एका कारमधून विजयी मुद्रा दाखवताना एक आंदोलनकर्ता (Image: AP)\nगर्भापाताचा निर्णय महिलेचा अधिकार आहे. तो मिळवण्यासाठी युद्धाला तयार आहोत असं म्हणत स्त्रिया रस्त्यावर उतरत आहेत. (Image: AP)\nइतर युरोपच्या मानाने पुराणमतवादी मानल्या जाणाऱ्या पोलंडमध्ये Abortion Law कडक केल्याने आंदोलन भडकलं आहे. (Image: AP)\nwomen's strike असे पोलिश भाषेत बोर्ड धरलेले आंदोलक", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://navanirmiti.in/%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%A3/", "date_download": "2022-01-23T21:07:03Z", "digest": "sha1:VXKCSQDPFGHHLSUARKBKPB6SALYR7435", "length": 5791, "nlines": 90, "source_domain": "navanirmiti.in", "title": "बाप्पांचे पर्यावरण – नवनिर्मिती", "raw_content": "\nउद्या येणाऱ्या गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा फार मोठ्या प्रमाणात साजऱ्या होणाऱ्या ह्या उत्सवामुळे पर्यावरणाबद्दल चिंता वाटणं साहजिक आहे. काही दिवसांपूर्वी एका शाळेतील मुलांकरता गणपती दरम्यान आणि एरवीही पर्यावरणाची काळजी कशी घेता येईल ह्याबद्दल एक आरती लिहून देण्याची संधी मिळाली. ती आरती सादर करत आहे…\nजय देव जय देव जय मंगलमुर्ती\nजय देव जय देव ॥\nPOPची मूर्ती हवी कशाला\nशाडूच्या मूर्तीत आणू तुम्हाला\nThermocolचे मखर नको आम्हाला\nPlastic Nylon सर्वांनी टाळा\nजय देव जय देव ॥\nझांजा टाळ्यांसवे घंटीचा नाद\nगाऊ आरत्या नैवेद्याचे ताट\nलाउडस्पीकर नको नको ती गाणी\nनको आम्हाला तो दणदणाट\nजय देव जय देव ॥\nटाकणार नाही ताटात पोळ्या\nआवरून ठेवू आमुच्या खोल्या\nबघाल फरक आपुल्या डोळ्या\nनिर्माल्येही टाकू कचऱ्यात ओल्या\nजय देव जय देव ॥\nनको तेव्हा दिवे पंखे मालवू\nनळ सारे बंद करून ठेवू\nवाहनांचा अतिरेक नेहेमी टाळू\nचालण्याची सवय लावून घेऊ\nजय देव जय देव ॥\nबाप्पा घेतो आज शपथ तुझी\nघरच्या सर्वांनाही करून राजी\nसंपादन करू तु���ची मर्जी\nजय देव जय देव ॥\nजय देव जय देव जय मंगलमुर्ती\nजय देव जय देव ॥\nभारत रत्न खान अब्दुल गफार खान\nभारत रत्न भीमसेन जोशी\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nपुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.\nचांगलं तेवढं घ्यावं जानेवारी 20, 2022\nभारत रत्न खान अब्दुल गफार खान जानेवारी 18, 2022\nभारत रत्न भीमसेन जोशी जानेवारी 18, 2022\nसंदीप दांडेकर commented on आई\nविशाल शिंदे commented on आई\nकाव्यकथा काव्यगाथा प्रेमकाव्य बालकाव्य भक्तिकाव्य भारत रत्न रामायण लघुकथा लघुकथासंग्रह वस्तुवाचक वैचारिक कविता वैज्ञानिक / तात्वज्ञानिक कविता व्यक्तिवाचक कविता सणावली सामाजिक कादंबरी स्थलवाचक कविता\n© २०१८-२१, नवनिर्मिती | संकेतस्थळ श्रेय - वेब वर्चुओसो", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.rasik.com/cgi_bin/display_book.cgi?bookId=b11062&lang=marathi", "date_download": "2022-01-23T21:17:12Z", "digest": "sha1:BBESX6P7YGIGV6BRHEEKMYNVWYDZB5BI", "length": 4603, "nlines": 68, "source_domain": "www.rasik.com", "title": "मराठी पुस्तक सर्व सुर्वे, marathi book sarva surve sarwa surwe", "raw_content": "\nनारायण सुर्वे यांचा ऐसा गा मी ब्रह्म हा पहिला कविता संग्रह प्रकाशित झाला आणि मराठी कवितेच्या इतिहासात सुर्वेयुगाचा प्रारंभ झाला. या सुर्वेयुगाच्या कवितेने मराठी कवितेच्या आशय आणि अभिव्यक्तीला नवी परिमाणे, नवे भान, नव्या जाणिवा दिल्या. मराठी कवितेला आणि एकूणच मराठी सारस्वताला जे कधीच दिसले नाही, ते नारायण सुर्वे यांच्या कवितेने सार्या जगाला दाखवले. धार्मिक, जातीय आणि सांस्कृतिक असा कोणताही जन्मजात वारसा नसणार्या या कवीने माणसाच्या माणुसकीचा आणि सृजनशीलतेचा सदासर्वदा गौरव केला आहे. माणसाइतका समर्थ सृजनात्मा मला भेटलाच नाही हे त्यांचे शब्द वैश्विक मानवतावादाचा स्वीकार आणि जयजयकार करणारे आहेत. सुर्वे यांची कविता ही वेदनेची, अश्रूंची, कष्टाची, घामाची, शोषितांची, पीडितांची, वेश्यांची, कामगारांची आहेच, पण ती खर्या अर्थाने माणसांची कविता आहे, जीवनाची कविता आहे.\nOther works of नारायण सुर्वे\nसुर्वे : नारायण सुर्वे यांच्या समग्र कविता\nकुमार गंधर्व: मुक्काम वाशी\nआधुनिक मराठी कवयित्रींची कविता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"}
+{"url": "https://isha.sadhguru.org/mahashivratri/mr/mahashivratri-isha-yoga-center/", "date_download": "2022-01-23T21:40:17Z", "digest": "sha1:KMYPISSRGJ2YKGOEDO3WNLQ7OCEM2TMY", "length": 8195, "nlines": 106, "source_domain": "isha.sadhguru.org", "title": "Mahashivratri - Isha Yoga Center -", "raw_content": "\n“ह्या महाशिवरात्रीला , वेल्लिंगीरी पर्वताच्या पायथ्याशी, तुम्ही योग्य वेळी योग्य ठिकाणी आहात. जर तुम्ही स्वतःला ग्रहणशील ठेवलंत, तर ही तुमच्यासाठी एका दिव्य जागृतीची रात्र होऊ शकते.” -सदगुरू\nरात्रभर चालणाऱ्या उत्सवाची वैशिष्ठ्ये:\nमध्यरात्रीच्या ठोक्याला, सद्गुरु उपस्थित सर्व लोकांसोबत एक शक्तीशाली ध्यान करायला सुरुवात करतात आणि हे ध्यान ह्या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असते.\nप्रत्येक वर्षी ईशा योगा केंद्रामध्ये महाशिवरात्री मोठ्या दिमाखात साजरी केली जाते. या अद्भुत रात्रीत सहभागी होऊन तिचा पूर्ण लाभ सर्वांना मिळण्यासाठी, जगभरातल्या प्रख्यात कलाकारांच्या संगीत मैफिली आणि नृत्याचे आयोजन केले जाते.\nमहाशिवरात्रीच्या दिवशी ईशा योग केंद्रात उपस्थित सर्व भाविकांना प्रसाद म्हणून रुद्राक्षचा मणी मिळेल. हा मणी गेल्या वर्षभरात आदियोगींना अर्पण केल्या गेलेल्या एक लाख आठ रुद्राक्ष मण्यांपैकी एक आहे.\nह्या महाशिवरात्री उत्सवाला ईशा योगा सेंटर मध्ये उपस्थित साधकांना सर्प सूत्र दिले जाईल. तांब्यापासून तयार केलेले हे सर्प सूत्र डाव्या हाताच्या अनामिकेत घालावे जे स्थैर्य आणि संपन्नतेसाठी सहायक आहे.\nमहाशिवरात्रीला लिंग भैरवी देवीच्या उत्सव मूर्तीची तिच्या मंदिरापासून आदियोगीपर्यंत एक भव्य उत्सव यात्रा निघणार आहे. भाविकांना पहिल्यांदाच या महायात्रेत भाग घेण्याची संधी लाभणार आहे. देवीची महिमा अनुभवा आणि तिच्या कृपेत न्हावून जा\nप्रदक्षिणा ही ऊर्जेचा स्त्रोतामधून शक्ती प्राप्त करण्यासाठी तिच्या भोवती गोल फिरण्याची क्रिया आहे. आदियोगी प्रदक्षिणेद्वारे कोणतीही व्यक्ती आदियोगींची कृपा ग्रहण करू शकते. ह्या प्रदक्षिणेद्वारे अंतिम मुक्ती प्राप्तीची इच्छा असणाऱ्यांना आवश्यक अशी सहायक ऊर्जा लाभते.\nईशा योगा केंद्रामध्ये महाशिवरात्री उत्सवात सर्वाना मोफत प्रवेश आहे. या उत्सवासाठी स्वेच्छेने तुम्ही दिलेले दान ह्या विलक्षण रात्रीच्या संभावना जगभरातील लाखो लोकांना उपलब्ध करून देण्यासाठी सहायक ठरेल.\nसद्गुरुंनी उर्जित केलेले रुद्राक्ष प्राप्त करा मोफत, घरपोच\nमोफत नोंदणी\tशिवांग बना\nभव्य कार्यक्रमाला उपस्थित असण्याचे मार्ग\nमृत्युंजय मंत्राची शक्तिशाली प्रस्तुती\nएफएकयू – नेहेमी विचारले जाणारे प्रश्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.livemarathi.in/on-the-background-of-the-corona-like-last-year-the-edge-of-the-chandrabhaga-is-empty/", "date_download": "2022-01-23T22:16:25Z", "digest": "sha1:GCLWTQD5UUDZVVTDYBW6SRPPIVROQXEY", "length": 13830, "nlines": 109, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "यंदाही चंद्रभागेचा काठ सुनासुना… | Live Marathi", "raw_content": "\nHome News Flash यंदाही चंद्रभागेचा काठ सुनासुना…\nयंदाही चंद्रभागेचा काठ सुनासुना…\nकोल्हापूर (विवेक जोशी) : श्री विठ्ठल, पांडुरंग म्हणजे अखंड महाराष्ट्राचे आराध्यदैवत. सोलापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र पंढरपूर येथे चंद्रभागेच्या काठी, विटेवर विसावलेल्या सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी असंख्य भक्त, वारकरी येत असतात.\nजातां पंढरीसी सुख वाटे जीवा\nया सुखा उपमा नाही त्रिभुवनी\nपाहिली शोधोनी अवघी तीर्थे\nअसे म्हणत महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून निघून लाखो भाविक, वारकरी विठ्ठल नामाचा गजर करीत हातात टाळ, खांद्यावर भगवी पताका, साथीला मृदंग अशा वेषात आषाढी एकादशीदिवशी पायी चालत पंढरपूरला पोचतात. आषाढी एकादशीपासून चतुर्मास सुरू होतो. त्या दिवशी देव झोपतात म्हणून या एकादशीला ‘देवशयनी एकादशी’ असेही म्हणतात. उद्या आषाढी एकादशी. दरवर्षी शेकडो दिंड्या, पालख्यांसोबत वारकरी पंढरीत दाखल होत असतात. पण यंदा कोरोना संकटामुळे सलग दुसऱ्या वर्षी पायी वारी निघालेली नाही.\nएरवी दरवर्षी (२०२० आणि सध्याचे २०२१ या वर्षाचा अपवाद वगळता) चंद्रभागा नदीचा काठ आणि तिच्या शेजारी असलेल्या वाळवंटाचा परिसर भाविकांच्या मांदियाळीने फुलून गेलेला असतो. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षाप्रमाणे यंदाही चंद्रभागेचा काठ सुनासुना आहे. ना टाळ-मृदंगाचा ताल, ना विठूनामाचा गजर, ना विठुरायाच्या दर्शनासाठी देहभान विसरून तासनतास रांगेत उभारलेले वारकरी, ना भजन, ना कीर्तन… ना प्रशासकीय अधिकारी, पोलिसांची लगबग… ना स्थानिक मठातील पदाधिकाऱ्यांची गडबड… सर्व काही सुनंसुनं…\nगेल्यावर्षी पहिल्यांदा ह्या वारीत खंड पडला. छोट्या स्वरुपात वारीचा सोहळा पार पडला. कारण कोरोना महामारीचं संकट. यावर्षीही हे संकट कायम आहे. कोरोनाची तिसरी, चौथी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच यावर्षीही वारी ही प्रतीकात्मक स्वरुपात करावी, असा निर्णय प्रशासनाने दिला. त्यामुळे सर्वांचाच हिरमोड झाला. ड्रोनच्या सहाय्याने टिपलेली चंद्रभागा नदीकाठची काही दृश्यं पाहिली तर उदासीचं एका मळभ मनावर दाटून येतं.\n‘बा रे पांडुरंगा, केव्हा भेट देशी ’ असं काकुळतीने विनविणाऱ्या सर्वसामान्य भाविकाला यंदाही आपल्या सावळ्या परब्रह्माचं रूप पाहायला मिळणार नाहीये. त्याच्या पायावर डोके ठेवून अत्युच्च आनंदाचा क्षण अनुभवायला मिळणार नाहीये. यामुळे भाविक, वारकऱ्यांसह चंद्रभागाही खिन्न झाली आहे.\n‘पांडुरंगा, मानवजातीवरचे कोरोनाचे संकट लवकर टळू दे आणि पुन्हा एकदा माझ्या काठी वैष्णवांचा मेळा जमू दे, टाळ-मृदंगाच्या तालावर विठ्ठलनामाची शाळा भरू दे’, अशीच तर आळवणी ‘चंद्रभागा’ करीत नसेल ना..\nPrevious articleशिवसेनेतर्फे पन्हाळगडावर शिवसंपर्क मोहीम…\nNext articleबंदूक घेतलेला स्टेटस लावून दहशत माजविण्याचा प्रयत्न : तिघांना अटक\nगोडसाखर : तुमचा होतो खेळ पण, आमचा जीव जातोय..\nमुंबईत २० मजली इमारतीला भीषण आग : ७ जणांचा मृत्यू\n‘गोडसाखर’च्या बारा संचालकांचा राजीनामा : चेअरमनांच्या कारभारावर नाराज\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार प्रेरणादायी : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर\nकुरुंदवाड (प्रतिनिधी) : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कार्य आणि नेतृत्व शब्दात सामावणे अशक्य आहे. त्यांचे विचार पुढील पिढ्यांना देखील प्रेरणा देत राहतील. सामान्य माणसांच्या प्रश्नांवर प्रत्यक्ष मैदानात झुंजणाऱ्या,सर्वसामान्य माणसांचा ते बुलंद आवाज होते. देशाच्या...\nबेरकळवाडी गावाला ‘गोकुळ’ च्या संचालकांची भेट…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या मार्गदर्शनाखाली करवीर तालुक्यातील बेरकळवाडी गावाला संचालकांनी भेट दिली. या गावात गुजरात व हरियाणा राज्यातून जातिवंत ४८ म्हैशी खरेदी केलेल्या असून त्यांच्या पासून जन्मलेली मादी वासरे,...\nबिटकॉईनमध्ये गुंतवणुकीदाराची २० लाखांची फसवणूक : तिघांवर गुन्हा दाखल\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करायला लावून केदार रानडेसह अन्य दोघांनी २० लाखांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी सुहास नागन्नावार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजरामपुरी पोलीस ठाण्यात केदार रानडेसह अन्य दोघां विरोधात...\nजिल्ह्या��� चोवीस तासात ‘७२३’ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात ७२३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात दोघांचा मृत्यू झाला असून ४२२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – ३११, आजरा –...\nशिवसेनेतर्फे मोफत युनिव्हर्सल पासचे वाटप : रविकिरण इंगवले\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कोरोनाचे दोन डोस पूर्ण झालेल्या नागरिकांना विनामूल्य कोरोना डोसचे प्रमाणपत्र (युनिव्हर्सल पास) विनामूल्य देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. अशी माहिती माजी उपमहापौर रविकिरण इंगवले यांनी...\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘गडहिंग्लज अर्बन’ला भेटला ‘हर्षद मेहता’.. : 13 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली...\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.rashtrasahyadri.com/2021/12/blog-post_24.html", "date_download": "2022-01-23T21:44:07Z", "digest": "sha1:ACFZRL5NBZBOVWEBRQUAB7K7GIBBGPH4", "length": 6657, "nlines": 85, "source_domain": "www.rashtrasahyadri.com", "title": "अष्टविनायक मार्ग पहिल्याच वर्षात उखडला - rashtrasahyadri", "raw_content": "\nHome / Pune / अष्टविनायक मार्ग पहिल्याच वर्षात उखडला\nअष्टविनायक मार्ग पहिल्याच वर्षात उखडला\nदौंड तालुक्यातून गेलेल्या अष्टविनायक मार्ग हा पाटस ते दौंड पर्यंत अनेक ठिकाणी उखडला असून अनेक ठिकाणी खड्डे पडले असल्याचे चित्र आहे. बारा महिन्याच्या आतच या मार्गाचे तीन तेरा वाजले आहेत. यावरून या कामाचा दर्जा लक्षात येत आहे. अष्टविनायक मार्गवर खड्डे पडू लागल्याने वाहनचालक व ग्रामथ नाराजी व्यक्त करीत आहेत.\nराज्यातील अष्टविनायक गावांना जोडणाऱ्या प्रमुख महामार्ग हा दौंड तालुक्यातील अनेक गावांमधून गेला आहे. मोरगाव,राजणव आणि सिध्दटेक या अष्टविनायक गावांना हा मार्ग जोडला गेला आहे. मोरगाव ते दौंड तालुक्यातील पडवी, कुसेगाव, पाटस, पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्ग दौंड ते सिध्दटेक तर रांजणगाव राहु,पारगाव,नानगाव,कानगाव दौंड ते सिध्दटेक असा हा मार्ग दौंड तालुक��यातून जात आहे. या अष्टविनायक मार्गाचे काम तालुक्यातील अनेक गावांमध्ये बहुतांश ठिकाणा पुर्णतत्वाकडे गेले आहे. मात्र सध्या पाटस ते दौंड या मार्गावर हा रस्त्याचे काम निकृष्ट पध्दतीचे झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. या रस्ता अनेक ठिकाणी खचला असून उखडला आहे. रस्त्यांना भेगा पडू लागल्या आहेत. तर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. काही दिवासांपुर्वी या संबंधित ठेकेदाराने बिरोबावाडी ते बेटवाटी दरम्यान खड्डे पडले होते हे खड्डे बुजविण्यात आले होते. आता या रस्त्यावर खड्डे पडू लागल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. पाटस ते दौंड पर्यंत अष्टविनायक मार्गाच्या रस्त्याचे काम जवजवळ पुर्ण झाले असून दौंड जवळील दोन ओढयांच्या पुलांचे काम सुरू असल्याने त्याठिकाणी काम राहिले आहे.\nदरम्यान, याबाबत अष्टविनायक मार्गाचे काम पाहणारे संबंधित उपकार्यकारी अभियंता नगराळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, पाटस ते दौंड रस्त्याचे काम अद्याप पुर्ण नाही. पहिल्या टप्याचे काम झाले असून दुसरा टप्यात या रस्त्यावर डांबरीकरणाचा दुसरा स्तर पडणार आहे. या रस्त्याची पाहणी करून खड्डे पडले असेल तर त्याची दुरूस्ती केली जाईल.\nदर्शनासाठी भाविकांच्या संख्येची मर्यादा वाढवावी : आ. राजळे\nBreaking News : सिव्हिल हॉस्पिटलच्या आयसीयू कक्षाला भीषण आग... 25 रुग्ण होरपळले..\nदडपशाही विरुद्धच्या संघर्षात मी तुमच्या बरोबर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://gdca.maharashtra.gov.in/", "date_download": "2022-01-23T20:46:38Z", "digest": "sha1:QP63N4OMSGP3PXQVQ7JGJDL55VP3INFM", "length": 7521, "nlines": 46, "source_domain": "gdca.maharashtra.gov.in", "title": "सहकार आणि लेखा विषयात शासकीय पदविका", "raw_content": "सहकार आणि लेखा विषयात शासकीय पदविका\nपॉप अप ब्लॉकर मार्गदर्शन (फाईल आकार : 273 केबी)\nछायाचित्र आणि स्वाक्षरी क्रॉप करण्यासाठी सूचना\n(फाईल आकार : 610 केबी)\nप्रोफाइल निर्माण आणि ऑनलाईन अर्जासाठी सूचना (फाईल आकार : 253 केबी)\nपासवर्ड विसरलात नोंद करा\nसहकार आणि लेखाविषयक शासकीय पदविका हेल्पलाईन\nसहकार विभागासाठी पर्याय क्र. 4 निवडा\nआमच्या प्रतिनिधींशी बोला आणि तक्रार क्रमांक प्राप्त करा\nसूचना: सोमवार ते शुक्रवार (दरमहा दुसरा आणि चौथा शनिवार वगळता अन्य शनिवार) या दिवशी सकाळी 11 ते संध्याकाळी 6 या वेळेत सहाय्य उपलब्ध\nपरीक्षेची जाहिरात (पीडीएफ फाइल डाऊनलोड करण्यासाठी खा��ील दुव्यावर क्लिक करा)\nसहकार आणि लेखाविषयक शासकीय पदविका मंडळ (जीडीसीए मंडळ)\nशासकीय सहकार व लेखा पदविका मंडळ (जी.डी.सी ऍण्ड ए .बोर्ड ) कडून दिनांक २३,२४ व २५ ऑक्टोबर , २०२१ रोजी घेण्यात येणाऱ्या जी.डी.सी ऍण्ड ए . परीक्षा २०२० चे हॉलतिकीट परीक्षार्थानी परीक्षार्थ्यांनी आपला युजर आय .डी . व पासवर्ड वापरून डाउनलोड करून घ्यावेत.\nसहकार आणि लेखा विषयक शासकीय पदविकेचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क सुरक्षित.\nपासवर्डमध्ये लहान आणि मोठ्या लिपीतील अक्षरे, विशेष वर्ण आणि क्रमांकाचा समावेश असावा\nअर्ज सादरीकरणाचे 3 मुख्य टप्पे आहेत\nमाझे खाते विभागामार्फत शुल्क भरणा\nतुम्ही नवीन युजर असल्यास GDC&A या संकेतस्थळावर लॉग इन करण्यासाठी युजर नेम आणि पासवर्ड निर्माण करा.\nGDC&A या संकेतस्थळावर लॉग इन केल्यानंतर आपल्या संपूर्ण प्रोफाइलची नोंद करा. प्रोफाइल तपशिलाच्या नोंदीला सुरूवात करण्यापूर्वी आपले छायाचित्र ( आकार - रूंदी 3.5सेमी, उंची 4.5 सेमी) आणि आपली स्वाक्षरी ( आकार - रूंदी 3.5सेमी, उंची 1.5 सेमी) स्कॅन करून तयार ठेवा. प्रतिमा जेपीजी स्वरूपात असाव्यात आणि त्यांचा आकार 50 केबी पेक्षा जास्त असू नये.\nनंतर परीक्षेसमोर दिसणाऱ्या \"अर्ज करा\" या दुव्यावर क्लिक करा.\nपरीक्षेच्या पेपरचा तपशील पटलावर स्वयंचलितरित्या दिसू लागेल आणि एखाद्या पेपरसाठी सवलत मिळाली असल्यास तेथे अर्जदाराला माहितीची नोंद करावी लागेल. अर्जदाराला केंद्र तपशिलाची निवड करावी लागेल आणि नंतर तो दाखल करावा लागेल. ( एकदा निवडलेले केंद्र पुन्हा बदलता येणार नाही.)\nतुमच्या प्रोफाइलमध्ये उपलब्ध तपशील स्वयंचलितरित्या तुमच्या आवेदन अर्जात नमूद केला जाईल. शिल्लक तपशिलाची नोंद करा आणि अर्ज सादर करा.\nअर्ज सादर केल्यानंतर \"माझे खाते\" या दुव्यावर क्लिक करा. पृष्ठाच्या डावीकडे \"परीक्षेचा प्रकार\" या दुव्यावर क्लिक करा. आपण सादर केलेला अर्ज प्रदर्शित होईल.\nॲप्लिकेशनच्या दर्शनी भागातील 'पे नाऊ' या दुव्यावर क्लिक करा. येथे \"ऑनलाईन भरणा/चलानद्वारे भरणा\" असे पर्याय दिसतील\nबँक चलानद्वारे भरणा करण्याचा पर्याय निवडल्यास जारी चलानची प्रिंट घ्या आणि अंतिम मुदत समाप्तीपूर्वी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी, एसबीआयच्या कोणत्याही शाखेत शुल्क भरणा करा. भरणा केल्यानंतर 24 तासांच्या अवधीत अर्जासमोरील भरणा ���्थिती \"प्रदान\" झाल्याचे दर्शवेल. ऑनलाईन भरणेच्या बाबतीत यशस्वी व्यवहारानंतर लगेचच हे अद्यतन होईल.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://nmkresult.com/mazha-avdta-khel-football/", "date_download": "2022-01-23T21:52:57Z", "digest": "sha1:S4Y2DDM4A4PQQRVNEEA3NZSG6JK6H2HH", "length": 6171, "nlines": 50, "source_domain": "nmkresult.com", "title": "माझा आवडता खेळ फुटबॉल: Mazha Avdta Khel Football – NmkResult.com", "raw_content": "\nमाझा आवडता खेळ फुटबॉल: Mazha Avdta Khel Football:मित्रांनो आज आपण माझा आवडता खेळ फुटबॉल या वर निबंध लिहणार आहोत नक्कीच तुम्हाला हा निबंध आवडेल अशी अशा आहे. निबंध शेवट पर्यंत वाचा.\nखेळामुळे आपले मन आणि शरीर तंदुरुस्त बनते. रोज च्या जीवनात एकतारी खेळ खेळणे आवश्यक आहे. मी सर्व खेळ खेळतो पण सर्व खेळांमध्ये मला फुटबॉल हा खेळ फार आवडतो. फुटबॉल हा विश्वभारती अत्यंत उत्सुकतेने खेळला जातो. फुटबॉल पायाने टोलवणे आणि गोल पोस्टमध्ये ढकलणे यासाठी दोन्ही संघ प्रयत्नशील असतात. मानसिक आणि बौद्धिक क्षमता देखील हटली जाते. फुटबॉल हा व्यक्तीला शारीरिकदृष्ट्या कणखर आणि सक्षम बनवतो.\nविविध क्लब आणि देशांतर्गत स्पर्धा या संपूर्ण फुटबॉल जगतासाठी आकर्षणाचा बिंदू ठरतो. ४ वर्षातून एकदा फुटबॉल विश्वचक्षक देखील आयोजित केले जाते. लिओनेल मेस्सी हा माझा आवडता खेळाडू तर अर्जेन्टिना हा माझा आवडता फुटबॉल संघ आहे.फुटबॉल खेळात दोन्ही संघात ११ खेळाडू असतात. एक गोल रक्षक तर बाकीचे सर्वजण एका रणनीतीनुसार बॉल दुसऱ्या गोलमध्ये पाठवत दोन्ही घाचे खेळाडू बचाव आणि आक्रमण करत असतात. जो संघ जास्त गोल मारेल तो संघ विजय ठरतो. फुटबॉल हा हेल आयताकृती मैदानात खेळाला जातो.\nहा खेळ ९० मिनिटांचा असतो. ज्यामध्ये ४५ मिनिटानंतर विश्रांती असते. जर सामना ९० मिनिटांच्या खेळात बरोबरीचा राहील तर सामन्यात निकाल लावण्यासाठी अतिरिक्त वेळ देखील दिला जातो. खेळताना फुटबॉलला हात लागणे नियमाविरुद्ध आहे सामन्याचे परीक्षण करायला आणि नियमानंतरर्गात खेळ होण्यासाठी पंच नेमलेले असतात.\nभारतात देखील आता फुटबॉल अकादमी आणि फ़ुटबाँल लीग सुरु झाल्या आहेत. या सर्व गोष्टींमुळे फुटबॉल हा माझा आवडता खेळ आहे.\nEmail का मतलब क्या होता है\nविराट कोहलीने कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा का दिला\nया NMKResult मराठी ब्लॉग वर तुम्हाला नविन न्यूज़, शिक्षण, टेक्नोलॉजी, Business ideas, डिजिटल मार्केटिंग, आरोग्य, बँकिंग, शेअर मार्केट या विषयांबद्द��� माहिती मिळेल.\nनवीनतम अपडेट, बातम्या, तंत्रज्ञान आणि नवीन लेखांबद्दल ईमेलद्वारे अपडेट साठी तुमचा ईमेल पत्ता प्रविष्ट करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.livemarathi.in/8000-taslam-to-nmc-employees-on-the-occasion-of-diwali/", "date_download": "2022-01-23T22:23:22Z", "digest": "sha1:KT3SV3VPAGO4QANBQWLOIE5UERC54PPK", "length": 11255, "nlines": 100, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त ८ हजार तसलमात | Live Marathi", "raw_content": "\nHome अधिक अर्थ/उद्योग महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त ८ हजार तसलमात\nमहापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त ८ हजार तसलमात\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर महानगरपालिका कर्मचारी संघाची बैठक आज (मंगळवार) आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांच्यासमवेत पार पडली. दिपावली सणाच्या पार्श्वभूमीवर कर्मचारी यांना वेतन तात्काळ देण्यात यावे, वर्ग चार आणि तीन मधील कर्मचारी यांना सण तसलमात देण्यात यावी, १५३ सन २००४ मधील कायम झालेल्या कर्मचारी यांना २० हजार रुपये फरक देण्यात यावा,हंगामी कर्मचारी यांना तसलमात देण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी आजची बैठक आयोजित करण्यात आली होती.\nया बैठकीत आयुक्त यांनी ८ हजार तसलमात देण्याचे मान्य केले. आरोग्य आणि ड्रेनेजकडील रोजंदारी कर्मचारी यांचा वेतन फरक देण्याचे मान्य केले, १५३ मधील कर्मचारी यांना देय फरका पोटी २० हजार देणे, तसेच या महिन्याचे वेतन दि. ४ आणि ५ नोव्हेंबर रोजी आदा करावे, अशा मागण्या मान्य करताना अन्य मागणी संदर्भात मनपाची आर्थिक परिस्थिती बघून निर्णय घेत आहोत, असे आश्वासन दिले. या बैठकीस महानगरपालिका अति. आयुक्त नितीन देसाई, कामगार अधिकारी सुधाकर चल्लावाड उपस्थित होते.\nबैठकीला कर्मचारी संघाचे अध्यक्ष संजय भोसले, उपाध्यक्ष विजय चरापले, कार्याध्यक्ष विजय वणकुद्रे, जनरल सेक्रेटरी दिनकर आवळे, अजित तिवले यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.\nPrevious articleविजय पाटकर, धनाजी यमकरांकडून आमच्या बदनामीचा कट : मेघराज राजेभोसले (व्हिडिओ)\nNext articleजिल्हा परिषदेत बुधवारपासून विविध प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन\nअन्यथा गोकुळच्या कारभारासंदर्भात सर्व पुराव्यांसह जनतेसमोर जावं लागेल : शौमिका महाडिक\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार प्रेरणादायी : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर\nबेरकळवाडी गावाला ‘गोकुळ’ च्या संचालकांची भेट…\nशिवसे���ाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार प्रेरणादायी : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर\nकुरुंदवाड (प्रतिनिधी) : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कार्य आणि नेतृत्व शब्दात सामावणे अशक्य आहे. त्यांचे विचार पुढील पिढ्यांना देखील प्रेरणा देत राहतील. सामान्य माणसांच्या प्रश्नांवर प्रत्यक्ष मैदानात झुंजणाऱ्या,सर्वसामान्य माणसांचा ते बुलंद आवाज होते. देशाच्या...\nबेरकळवाडी गावाला ‘गोकुळ’ च्या संचालकांची भेट…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या मार्गदर्शनाखाली करवीर तालुक्यातील बेरकळवाडी गावाला संचालकांनी भेट दिली. या गावात गुजरात व हरियाणा राज्यातून जातिवंत ४८ म्हैशी खरेदी केलेल्या असून त्यांच्या पासून जन्मलेली मादी वासरे,...\nबिटकॉईनमध्ये गुंतवणुकीदाराची २० लाखांची फसवणूक : तिघांवर गुन्हा दाखल\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करायला लावून केदार रानडेसह अन्य दोघांनी २० लाखांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी सुहास नागन्नावार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजरामपुरी पोलीस ठाण्यात केदार रानडेसह अन्य दोघां विरोधात...\nजिल्ह्यात चोवीस तासात ‘७२३’ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात ७२३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात दोघांचा मृत्यू झाला असून ४२२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – ३११, आजरा –...\nशिवसेनेतर्फे मोफत युनिव्हर्सल पासचे वाटप : रविकिरण इंगवले\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कोरोनाचे दोन डोस पूर्ण झालेल्या नागरिकांना विनामूल्य कोरोना डोसचे प्रमाणपत्र (युनिव्हर्सल पास) विनामूल्य देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. अशी माहिती माजी उपमहापौर रविकिरण इंगवले यांनी...\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘गडहिंग्लज अर्बन’ला भेटला ‘हर्षद मेहता’.. : 13 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली...\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.meteorologiaenred.com/mr/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%B3%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AB-%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%82-%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2.html", "date_download": "2022-01-23T22:19:48Z", "digest": "sha1:3DE5BVE33IWWASUQ356C5RIUWE5WVZBL", "length": 14242, "nlines": 81, "source_domain": "www.meteorologiaenred.com", "title": "वितळणारा हिमवर्षाव बदलण्यास अंशतः मदत करू शकेल | नेटवर्क मेटेरोलॉजी", "raw_content": "\nहिमवर्षाव हिमवर्षाव बदलण्यास अंशतः मदत करू शकेल\nजर्मन पोर्टिलो | | विज्ञान\nअसे बरेच बदल आहेत जे ग्लोबल वार्मिंग आणि हवामान बदलांवर परिणाम करतात. कधीकधी अशा घटना घडतात ज्यामुळे नकारात्मक प्रभावांमध्ये वाढ होते, परंतु इतर प्रसंगी अशा घटना घडतात ज्यामुळे त्या सुधारतात.\nग्लोबल वार्मिंगमुळे होणारे वाढते तापमान वसंत beforeतुपूर्वी हंगामी बर्फ वितळवण्यास कारणीभूत ठरू शकते, परंतु यामुळे परवानगी मिळते बोरियल जंगले अधिक कार्बन डाय ऑक्साईड शोषू शकतात वातावरणाचा. हे कसे घडते\n2 सीओ 2 शोषण अभ्यास\nग्लोबल वार्मिंग मुख्यत: मानवी कृतीतून उत्सर्जित कार्बन डाय ऑक्साईडद्वारे उष्णता शोषण्यामुळे होते. तेल, कोळसा आणि नैसर्गिक वायू जाळणे ते ग्रीनहाऊस गॅस उत्सर्जन करतात ज्यामुळे ग्रहाचे तापमान वाढते आणि यामुळे बर्फ त्याच्या वेळेपूर्वी वितळतो. जगातील हवामान बदलत असताना, ध्रुवीय बर्फाच्या टोप्यांचे वितळणे, समुद्राची वाढती पातळी आणि अत्यंत हवामानविषयक घटनेच्या वारंवारतेत वाढ यासारख्या काही प्रक्रियेच्या गती वाढल्या आहेत.\nवातावरणात कार्बन डाय ऑक्साईडची नेमकी एकाग्रता जाणून घेण्यासाठी, समुद्रामध्ये प्रकाश संश्लेषण आणि सीओ 2 च्या इतर सिंकच्या प्रक्रियेत वनस्पतींनी उत्सर्जित आणि शोषलेल्या गोष्टींमध्ये संतुलन असणे आवश्यक आहे.\nLबोरियल जंगले सीओ 2 साठी महत्त्वपूर्ण सिंक म्हणून ओळखली जातात, परंतु ते पूर्णपणे त्यांच्याकडे असलेल्या बर्फाच्या प्रमाणात अवलंबून असतात, कारण ते सीओ 2 शोषून घेण्याचे एक निर्धारक घटक आहे. त्यांच्याकडे जितका जास्त बर्फ असेल तितका कमी सीओ 2 शोषून घेईल, तरीही ते अधिक उष्णता देखील प्रतिबिंबित करतात.\nसीओ 2 शोषण अभ्यास\nकार्बन अपटेकमधील बदलांचे प्रमाणित करण्यासाठी, ईएसएचा ग्लोबस्नॉ प्रकल्प 1979 आणि 2015 दरम्यान संपूर्ण उत्तर गोलार्धांसाठी दररोज बर्फाचे नकाशे व्युत्पन्न करण्यासाठी उपग्रह डेटा वापरतो.\nबोरियल जंगलात वनस्पतींच्या वाढीची सुरूवात पुढे होत आहे साधारणतः आठ दिवस गेल्या 36 वर्षात एकदा बर्फ वितळल्यावर वनस्पती अधिक सीओ 2 राखण्यास सक्षम होते. फिन्निश हवामान संस्थेच्या नेतृत्वात हवामान आणि रिमोट सेन्सिंगमध्ये तज्ञ असलेल्या वैज्ञानिकांच्या पथकाने याचा शोध लावला आहे.\nजेव्हा त्यांना ही माहिती मिळते, तेव्हा ते फिनलँड, स्वीडन, रशिया आणि कॅनडाच्या जंगलांमधील पर्यावरण आणि वातावरणातील कार्बन डाय ऑक्साईडच्या एक्सचेंजसह एकत्रित करतात. एकदा त्यांनी हे काम केल्यावर, वसंत ofतुच्या अपेक्षित आगाऊपणामुळे धारणा निर्माण झाली हे कार्यसंघ शोधण्यात सक्षम झाला पूर्वीपेक्षा 3,7% अधिक सीओ 2. हे मानवाकडून होणार्या वातावरणामध्ये सीओ 2 उत्सर्जन कमी करण्यासाठी योगदान देते.\nयाव्यतिरिक्त, या संघाने केलेला दुसरा शोध म्हणजे यूरेशियाच्या जंगलांमध्ये वसंत acceleतु त्वरेतील फरक अधिक स्पष्ट मार्गाने दिसून येतो, जेणेकरुन या भागातील सीओ 2 चे शोषण जंगलातील अमेरिकन लोकांच्या बाबतीत दुप्पट होते.\n“कार्बन सायकलच्या परिवर्तनाची माहिती देण्यासाठी उपग्रह डेटाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. मेट्रोलोजिकल इन्स्टिट्यूट फिनिशच्या संशोधकांच्या पथकाचे नेतृत्व करणारे प्राध्यापक जौनी पुलियाईन म्हणतात, की उपग्रह आणि स्थलीय माहिती एकत्र करून आम्ही स्प्रिंग प्रकाशसंश्लेषणविषयक क्रियाकलाप आणि कार्बन शोषण्यावरील उच्च ऑर्डरच्या माहितीमध्ये बर्फ वितळण्याचे निरीक्षण बदलू शकलो आहोत.\nया तपासात मिळालेल्या निकालांचा उपयोग हवामानातील मॉडेल सुधारण्यासाठी आणि ग्लोबल वार्मिंगबद्दल भविष्यवाणी करण्यासाठी केला जाईल. परिसंस्थांच्या कामकाजाविषयी आणि वातावरणासह त्यांचे पदार्थ आणि उर्जेची देवाणघेवाण याबद्दल वैज्ञानिकांकडे अधिक माहिती असल्याने, अंदाज मॉडेल चांगले ते आमच्या प्रतीक्षेत असलेल्या नवीन हवामान बदलाच्या परिस्थितीसाठी तयारी करतील.\nहवामानातील बदल कमी करण्यास किंवा समाजावर होणार्या त्याच्या नकारात्मक परिणामाशी जुळवून घेण्यास मदत करणारी धोरणे तयार करण्यासाठी माहिती भिजविणे महत्वाचे आहे. हा अभ्यास प्रतिनिधित्व करतो सीओ 2 शोषण क्ष���त्रात एक सफलता.\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: नेटवर्क मेटेरोलॉजी » हवामानशास्त्र » विज्ञान » हिमवर्षाव हिमवर्षाव बदलण्यास अंशतः मदत करू शकेल\nआपल्याला स्वारस्य असू शकते\nटिप्पणी करणारे सर्वप्रथम व्हा\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटा जबाबदार: मिगुएल Áन्गल गॅटन\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\nहवामान बदलांशी अनुकूल परिस्थिती निर्माण करण्यासाठी हरित पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करणे ही गुरुकिल्ली आहे\nएक लहान बर्फ वय असू शकते\nआपल्या ईमेलमध्ये हवामानशास्त्रविषयक सर्व बातम्या प्राप्त करा.\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.newsdanka.com/politics/why-mahavikas-aghadi-government-afraid-of-secret-ballot/41570/", "date_download": "2022-01-23T21:46:29Z", "digest": "sha1:JLIFWFFRVDT7CDLCV5D56CGCIZMV5T5Q", "length": 11755, "nlines": 141, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Why Mahavikas Aghadi Government Afraid Of Secret Ballot", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरराजकारण१७० बहुमत असतानाही महाविकास आघाडीच्या मानगुटीवर भीतीचे भूत\n१७० बहुमत असतानाही महाविकास आघाडीच्या मानगुटीवर भीतीचे भूत\nवानखेडे ड्रग्जवाल्यांवर कारवाई केलीत, आता भोगा…\nज्ञानदेव आणि अज्ञान देव….\nराज्यातील संघर्ष नाट्याचा तिसरा अंक\nजावेद अख्तर, तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाही\nज्या सरकारजवळ १७० चे बहुमत आहे. ६० वर्षांपेक्षा अधिक वर्षे महाराष्ट्राला आहे. सरकारच्या मनात एवढी भीती कागुप्त मतदान पद्धतीने जी अध्यक्षपदाची निवडणूक व्हायची ती आता आपण वेगळ्या पद्धतीने करतो आहोत. सत्तापक्षाला आपल्या आमदारांवर विश्वास उरलेला नाही, की त्यांना बहुमत नाही. वरवर सगळे पाठिंबा देतात पण मनात खदखद असल्यामुळे गुप्त मतदान पद्धतीत आपला अध्यक्ष पाडती�� असा विश्वास असावा, अशा शब्दांत विधान सभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधारी पक्षावर शरसंधान केले. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आवाजी मतदानाने निवड करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे.\nत्याबद्दल फडणवीस म्हणाले की, बदल करण्यासाठी धावपळ कशाला नियम स्थगित करू शकतो, पण त्याच्या रचनेत बदल करता येत नाही. आपले जे रोजचे काम आहे त्यात नियम ५५ आणि ५७ हे अपवादात्मक परिस्थितीत वापरले जातात. नोटीशीचा कालावधी कमी करण्यासाठी हे नियम वापरता येईल. पण वैधानिक कामांसाठी यात कालावधी कमी करण्यासाठी नियम वापरता येणार नाही. यात केवळ स्थगिती देता येते. आपण व्याख्या बदलत आहात. याला आमची हरकत आहे.\nठाकरे सरकार विरोधात अभाविप आक्रमक\n‘ठाकरे सरकारच्या काळात एकही परीक्षा घोटाळ्याशिवाय झालेली नाही’\nइम्पेरिकल डेटासाठी राज्य सरकारकडून निधी मंजूर\n‘ठाकरे सरकारचा धिक्कार असो’…विधिमंडळाच्या पायऱ्यांवरून विरोधकांचे आंदोलन\nआपण रेटून नेणार असाल तर कायदेशीर लढा देऊ. ६० वर्षे तसेच नियम आहेत आहे. लोकसभेत तसेच होते. यानंतर हे नियम बदलायची गरज का आली, इतके असुरक्षित सरकार पाहिलेले नाही. या प्रस्तावाला माझी हरकत आहे.\nज्या सरकारकडे 170चे बहुमत सांगितले जाते,त्या सरकारच्या मनात अध्यक्ष निवडणुकीसाठी स्वत:च्या बहुमातावर विश्वास का नाही❓\nनियम बदलविले तर किमान त्याचा सभागृहासमोरील विचाराचा कालावधी कमी करता येणार नाही.महाराष्ट्राच्या इतिहासात इतके असुरक्षित सरकार मी पाहिले नाही#MaharashtraAssembly pic.twitter.com/HhF3GHZAc1\nअटलजींचा विषय आला म्हणून सांगतो. अध्यक्षाची जी निवडणूक आहे त्यात घोडेबाजार झाला असता तर त्याला व्हीप लागू झाला असता. अध्यक्ष हरला तरी सरकार पडत नाही, त्यामुळे अध्यक्षांच्या निवडणुकीला व्हीप देता येत नाही. अटलजींनी सगळे बदल केले, पण अध्यक्षांच्या निवडणुकीला व्हीप लागू केला नाही. त्यामुळे नवाबभाई तुम्ही काहीही काय सांगता. ही उपरती भीतीतून तयार झाली आहे, असे म्हणत फडणवीस यांनी नवाब मलिक यांना जाब विचारला.\nपूर्वीचा लेखइम्पेरिकल डेटासाठी राज्य सरकारकडून निधी मंजूर\nआणि मागील लेखअहमदनगरला भाजपाचा झेंडा; महाविकास आघाडीला ठेंगा\nमुंबईच्या गाड्यांवर का पसरली पांढरी चादर\n…हे आहे नेताजींच्या पुतळ्याचे महत्त्व\n‘मी स्वातंत्र्याची भीक स्वीकारणार नाही, स्वातंत्र्य मिळवणार असे म्हणणाऱ्या नेताजींना नमन’\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nमुंबईच्या गाड्यांवर का पसरली पांढरी चादर\n…हे आहे नेताजींच्या पुतळ्याचे महत्त्व\n‘मी स्वातंत्र्याची भीक स्वीकारणार नाही, स्वातंत्र्य मिळवणार असे म्हणणाऱ्या नेताजींना नमन’\nनिवडणूक मतचाचण्यांनी फोडला समाजवादी पक्षाला घाम\n‘बेबी’ चित्रपटातील एंजल आता ओळखताच येणार नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-AHM-nagar-parali-railway-work-issue-4305785-NOR.html", "date_download": "2022-01-23T22:45:38Z", "digest": "sha1:RKI7NFDLKV2O4ZEHN5KJWTJIQZAXILZV", "length": 9703, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "nagar parali railway work issue | नगर-परळी रेल्वेचा खर्च गेला तीन हजार कोटींवर - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nनगर-परळी रेल्वेचा खर्च गेला तीन हजार कोटींवर\nनगर - पंधरा वर्षांपूर्वी मंजुरी मिळालेल्या नगर-बीड-परळी रेल्वेमार्गाला झालेल्या विलंबामुळे या प्रकल्पाचा खर्च अव्वाच्या सव्वा वाढला आहे. आठशे कोटींचा प्रकल्प आता तीन हजार कोटी रुपयांच्या घरात गेला असून यापुढे लागणारा विलंब या खर्चात आणखी वाढ करणारा ठरणार आहे.\nनगरहून परळीपर्यंतच्या रेल्वेमार्गाला 1998 मध्ये मंजुरी मिळाली. सन 2000 मध्ये या प्रकल्पाचा अंदाजित खर्च आठशे कोटी रुपयांच्या घरात होता. मात्र, काम सुरू होण्यास लागलेल्या विलंबामुळे प्रकल्पाच्या खर्चात सध्या चौपट वाढ झाली आहे. सध्या या प्रकल्पाच्या कामाला गती आली आहे. नगरपासून साडेबारा किलोमीटर रेल्वेट्रॅक टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यापुढील भागातील शेतकरी भूसंपादनाच्या मुद्यावर न्यायालयात गेल्याने काम रखडले आहे. भूसंपादनाचे काम मार्गी लागल्यास नारायणडोहपर्यंत पंधरा किलोमीटरच्या ट्रॅकचे काम पूर्ण होणार आहे. संबंधित शेतकर्यांचे सहकार्य मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तयार झालेल्या साडेबारा किलोमीटरपर्यंतच्या ट्रॅकचे टेस्टिंग घेण्यात आले आहे.\nया मार्गावरील बुरुडगाव ते अरणगाव दरम्यानच्या उड्डाणपुलाचे काम प्रगतिपथावर आहे. येत्या ऑक्टोबरपर्यंत साडेचार कोटी रुपये खर्चाचा हा उड्डाणपूल बांधून तयार होईल. नगर ते आष्टीपर्यंत मातीच्या भरावाचे काम पूर्ण झाले आहे. आष्टी ते बीडदरम्यानच्या भरावाच्या कामासाठी कार्यारंभ आदेशही निघाला आहे. पावसाळ्यानंतर हे काम सुरू करण्यात येईल. नगर ते बीडदरम्यान असलेल्या लहान-मोठय़ा पुलांचे काम वेगात सुरू आहे. ते या वर्षाच्या अखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.\nप्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर निधी मिळून काम सुरू होण्यात मोठा कालावधी वाया गेला. दरम्यान, बीड व नगरच्या खासदारांनी सातत्याने निधी मिळवण्यासाठी केंद्र सरकार व रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा केला. निधीची कमतरता हेच या प्रकल्पाला लागलेले मोठे ग्रहण ठरले आहे. या वर्षीच्या रेल्वे अर्थसंकल्पात राज्य व केंद्र सरकारकडून प्रत्येकी पन्नास असे शंभर कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. प्रकल्पाचा खर्च पाहता मिळणारा निधी खूपच तोकडा पडत आहे. वाढीव निधी मिळावा यासाठी व्यापक प्रयत्नांची आवश्यकता आहे. याच प्रमाणात निधी मिळत गेल्यास काम पूर्ण होण्यास आणखी दहा वर्षांपेक्षा अधिक कालावधी लागण्याची शक्यता आहे. मराठवाड्याला पश्चिम महाराष्ट्राशी जोडण्यात हा रेल्वेमार्ग महत्त्वाचा ठरणार आहे. यातून नगरबरोबरच बीडच्या औद्योगिकीकरण व विकासाला चालना मिळू शकेल.\nप्रकल्पाची किंमत पाहता मोठय़ा प्रमाणात निधी मिळण्याची आवश्यकता आहे. केंद्र व राज्य सरकारने दिलेला निधी खर्चाच्या मानाने नगण्य आहे. रेल्वे सल्लागार समितीच्या माध्यमातून वाढीव निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.’’ हरजितसिंग वधवा, सदस्य, रेल्वे सल्लागार समिती.\nनगर-नारायणडोहदरम्यानच्या 15 पैकी साडेबारा किलोमीटर मार्गाचेच काम झाले. कारण पुढील अडीच किलोमीटर मार्गात लोकांनी अडथळे निर्माण केले आहेत. नगर तालुक्यात जमिनींच्या किमती वाढत असल्याने लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे काहीजण न्यायालयात गेले आहेत. वास्तविक पाहता रेल्वेमुळे संबंधित गावांचा मोठा विकास साधला जाणार आहे. त्यामुळे शेतकर्यांनी भविष्याचा विचार करून सहकार्य करण्याची गरज आहे.’’ केशव काळे, कंत्राटदार\nपाच वर्षांत काम पूर्ण\nपहिल्या टप्प्यासाठी आलेल्या निधीतून सध्या कामे सुरू आहेत. प्राप्त निधी अजू��� अखर्चित आहे. या निधीतून करावयाच्या कामांची निविदा प्रक्रिया सुरू आहे. वाढीव निधीसाठी प्रयत्न सातत्याने सुरू आहेत. येत्या पाच वर्षांत हा रेल्वेमार्ग पूर्ण होणे अपेक्षित आहे.’’ दिलीप गांधी, खासदार.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-no-cows-abortion-in-cancer-research-5532014-NOR.html", "date_download": "2022-01-23T21:31:51Z", "digest": "sha1:BIMH675TXJUD7Y2JXDB5QDRCXSVA7PGZ", "length": 7779, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "no Cows abortion in Cancer Research | कर्करोग संशोधन; गायींचा गर्भपात नाही, संशोधनासाठी कोबंडीच्या अंडयातील सिरमचा वापर - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकर्करोग संशोधन; गायींचा गर्भपात नाही, संशोधनासाठी कोबंडीच्या अंडयातील सिरमचा वापर\nचंदीगड - कर्करोग संशोधनासाठी आता गायींचा गर्भपात करण्याची गरज नाही. आतापर्यंत गायींच्या गर्भपाताने मिळणाऱ्या फिटल कॉफ सिरम (एफसीएम) ची गरज प्रयोगशाळा व ट्यूबच्या ट्रायलमध्ये असायची, पण आता ती कोंबड्यांच्या अंड्यांनी तयार होणारे सिरम पूर्ण करू शकेल.\nभारतीय संशोधक डॉ. परीक्षित बन्सल यांनी प्रयोगशाळेत चायनीज हँपसर्टन ओव्हेरियन सेल लाइन(सीएचओ) मध्ये याचा यशस्वी उपयोग केला आहे. तथापि, अंडे सायटोप्लानिक मॅट्रिक्स (ईसीएम) नावाच्या या सिरमची दुप्पट मात्रा उपयोगात येईल. यासाठी परीक्षितला पेटंट मिळाले आहे.\nकोणतेही अँटी कॅन्सर ड्रग विकसित करण्यासाठी इन व्हिट्रो टेस्ट असते. यात कॅन्सरच्या औषधांचा परिणाम मोजण्यासाठी प्रथम कर्करोगाच्या पेशी विकसित कराव्या लागतात. यास कर्करोग सेल लाइन म्हणतात. या कॅन्सर लाइनवर अँटी कॅन्सर ड्रग टाकले जाते. जर कर्करोगाच्या पेशी मरून गेल्या तर औषध परिणामकारक आहे.\nही प्राथमिक चाचणी आहे, जी कोणत्याही औषधाच्या प्रभावी तपासणीसाठी गरजेची आहे. ही साखळी बनवण्यासाठी एफसीएमचा उपयोग होतो. एफसीएम मिळवण्यासाठी गर्भवती गायीचा गर्भपात केला जातो. यातून मिळणाऱ्या रक्तातून तांबड्या आणि पांढऱ्या भागास वेगळे करून पांढऱ्या भागाचे सिरम बनविले जाते.\nसध्या जगभरात. एफसीएमचे दुसरे अल्टरनेट आहे फॅटल बोवीन सिरम. हे गर्भवती गायीच्या नंतरच मिळते आहे. डॉ. बन्सल यांनी सांगितले की, एक दिवस ते स्वयंपाकघरात उभे होते. तेव्हा जवळच कबुतराचे घरटे पाहिले. त्यांनी कबुतराच्या अंड्यातून पिल्ले निघतान�� पाहिली. त्यानंतर अंड्यात सिरमशी मिळताजुळता पदार्थ होता. त्या वेळी ते नायपर मोहाली येथे संशोधक होते. येथूनच कल्पना मिळाली. शोध लागला.\nकॅन्सरची साखळी विकसित केली जाईल असे प्रयत्न का करू नयेत,जर यात एक संपूर्ण कबुतर डेव्हलप होऊ शकते, तर कॅन्सर सेलही विकसित होतील. असा विचार त्यांच्या मनात आला.त्यांनी पंजाब विद्यापीठाशी संपर्क साधला. तेथील प्रयोगशाळेत कॅन्सर सेल लाइन विकसित करण्याचे काम सुरू होते. एक सामान्य कोंबडीच्या अंड्यातून त्यांनी सिरम तयार केले आणि याचा उपयोग संशोधनासाठी केला. जिथे गायीच्या भ्रूणाने तयार सिरमला ५ टक्के टाकावे लागते, तेच यास १० टक्क्यात टाकावे लागले.\nत्यांनी यासाठी पेटंट फाइल केले आणि २०१६ मध्ये त्यांना याचे पेटंट मिळाले. डॉ. बन्सल यांनी नोकरी सोडून दिली आणि आपले स्टार्टअप सुरू केले. त्यांनी बायोटेक इग्निशन ग्रँटसाठी अर्ज केला आहे. ज्याच्या मदतीने तो प्रत्येक प्रकारच्या कर्करोग पेशी लाइनसारख्या कोलोन कर्करोग, नेत्र कर्करोग आदींवर यास टेस्ट करतील. पुढील दीड वर्षात ते यास बाजारात उतरवण्याच्या तयारीत आहेत. हे शास्त्रज्ञाला एफसीएमच्या स्पर्धेत अर्ध्याहूनही कमी किमतीत उपलब्ध करू शकतील वा होईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-YOG-side-effects-of-bitter-gourd-news-in-marath-5042056-PHO.html", "date_download": "2022-01-23T22:44:03Z", "digest": "sha1:4QTXCLL2BCGBALO5OYWMSE4CL6IYVXHU", "length": 2583, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Side Effects Of Bitter Gourd News In Marath | आरोग्यदायी कारल्याचे 6 दुष्परिणाम, वाचून व्हाल चकित - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nआरोग्यदायी कारल्याचे 6 दुष्परिणाम, वाचून व्हाल चकित\nकारले. याचा उल्लेख झाला तरी त्याचे फायदे आपल्या मनात उमटतात. मधुमेह असलेल्या नागरिकांसाठी तर कारले एक वरदान आहे. कारल्यामुळे शुगर कंट्रोलमध्ये राहाते. त्यामुळे एखाद्या दिवशी घरी जास्त गोड खाण्यात आले असेल तर दुसऱ्या दिवशी घरी कारल्याची भाजी असल्याशिवाय राहत नाही. पण कारल्याचे केवळ लाभच आहेत, की त्याचे काही SIDE EFFECTSसुद्धा आहेत... आम्ही शोध घेतला तेव्हा कारल्याचे सहा तोटे असल्याचे आढळून आले.\nपुढील स्लाईडवर जाणून घ्या, आरोग्यदायी कारल्याचे सहा SIDE EFFECTS...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://jalgaonlive.news/baba-mahahans-maharaj-arrested-case-of-land/", "date_download": "2022-01-23T21:59:37Z", "digest": "sha1:5COM43I5JS3UCCTE2KXLCSRUGPJZBART", "length": 7535, "nlines": 98, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "बाबा महाहंस महाराजला अटक, जागा हडप केल्याप्रकरणी गुन्हा | Jalgaon Live News", "raw_content": "\nबाबा महाहंस महाराजला अटक, जागा हडप केल्याप्रकरणी गुन्हा\nWritten By चेतन पाटील\n यावल तालुक्यातील सातपुडा निवासीनी मनुदेवी सेवा प्रतिष्ठानच्या जागा नसल्याचे भासवून बनावट संस्था आणि कागदपत्र तयार करून जागा हडप केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात बाबा महाहंस महाराज याला पोलिसांनी अटक केली आहे. यावल पोलीसात बाबाविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nसातपुडा निवासीनी मनुदेवी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शांताराम राजाराम पाटील (वय-६२) रा. आडगाव ता. यावल यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, प्रकाश मार्तंड पाटील उर्फ श्री बाबा महाहंस जी महाराज रा. आडगाव ता. यावल यांनी सातपुडा निवासीनी श्री मुनदेवी मंदीर सेवा प्रतिष्ठान ही जागा वनविभाग कक्ष नं. १४९ गट नं. ३५३ मध्ये ०.२४ आर ही जागा ही वनविभागात येते. परंतू बाबा महाहंस यांना जागा वनविभागाची असल्याचे माहिती असतांना बनावट दस्तऐवज तयार केले आणि ही जागा मंदीराची नसल्याचे दाखवून त्या ठिकाणी नवीन मुनदेवी चॅरिटेबल ट्रस्ट या नावाने नव्याने संस्था स्थापन करून फसवणूक केली. यासंदर्भात यावल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.\nपोलीस तक्रार आणि न्यायालयाच्या आदेशान्वये संशयित आरोपी बाबा महाहंस महाराज यांच्यावर यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात संशयित आरोपी बाबा महाहंस महाराज याला पोलिसांनी अटक केली आहे.\nवनविभागाच्या मालकीची जागा १९९१ पासून ही सातपुडा निवासीनी मनुदेवी सेवा प्रतिष्ठानच्या मंदीराच्या विकासासाठी ही ०.२४ आर जागा वनविभागाने दिली होती. याबाबत सर्व पुरावे व नोंदणी संदर्भात कागदपत्रे संस्थाकडे आहे. असे असतांना संशयित आरोपी बाबा महाहंस महाराज यांनी बनावट कागदपत्रे तयार करून नवीन मुनदेवी चॅरिटेबल स्ट्रस्ट नावाने संस्था स्थापन करून मनुदेवी संस्थानची फसवणूक केली असल्याचे मनूदेवी संस्थानचे सचिव निळकंठ डिगंबर चौधरी यांनी सांगितले.\nजळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा\nया बातम्या देखील वाचा\nपाचोऱ्याच्या अल्पवयीन मुलीवर सातारा जिल्ह्यात अत्याचार, बाळाला दिला जन्म, ग��न्हा दाखल\nअवैध गुटखा विक्री करणाऱ्यांवर कारवाई, सहा जणांविरुद्ध गुन्हा\nकाेम्बिंग ऑपरेशन, ७ अटकेत तर ९ जणांना बजावले समन्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://jalgaonlive.news/corona-updates/page/34/", "date_download": "2022-01-23T22:32:58Z", "digest": "sha1:BBYEEA3GFVBLVQOEJZIFVJHLBXET77WZ", "length": 4014, "nlines": 103, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "Jalgaon Corona Update | कोरोना News | Jalgaon Live News", "raw_content": "\nमोठी बातमी : राज्यात उद्यापासून १५ दिवसांसाठी कडक निर्बंध; जाणून घ्या...\nCORONA UPDATES : जळगाव जिल्ह्यात आज १ हजार १४३ नवीन कोरोना...\nपुरवठादाराच्या थकीत बिलामुळे ऑक्सिजन पुरवठा ठप्प होण्याची भीती\nजिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप ; आज १२०१ नव्या रुग्णांची नोंद\nसमाधानकारक : आज जळगाव जिल्ह्यातील १ हजार ११६ रुग्णांनी कोरोनाला हरवले\nकोरोनाने मृत्यू : स्मशानभूमीत मृतदेहाला शेवटचा हात मुस्लिम तरुणांचा\nभूतकाळ विसरा, स्वतःच्या अंतर्मनाची शक्ती वाढवा : डॉ.सतिष पाटील\nसकारात्मक बातमी : जळगाव जिल्ह्यात आज १ हजार १६० रुग्ण कोरोनातून...\nदिलासादायक : जिल्ह्यात आज बाधित रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्याची संख्या अधिक \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"}
+{"url": "https://nmk.world/s/mpsc-agree-pre-exam-2018-4586/", "date_download": "2022-01-23T21:23:48Z", "digest": "sha1:I7KSNLBTAG2C5SETNVHM3745T2IWT7GW", "length": 5191, "nlines": 70, "source_domain": "nmk.world", "title": "NMK - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 'महाराष्ट्र कृषी सेवा पूर्व परीक्षा-२०१८' जाहीर Ex- Announcement - NMK", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ‘महाराष्ट्र कृषी सेवा पूर्व परीक्षा-२०१८’ जाहीर\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ‘महाराष्ट्र कृषी सेवा पूर्व परीक्षा-२०१८’ जाहीर\nमहाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या आस्थापनेवरील विविध संवर्गातील पदांच्या एकूण ७० जागा भरण्यासाठी लोकसेवा आयोगामार्फत ‘महाराष्ट्र कृषी सेवा पूर्व परीक्षा-२०१८’ रविवार दिनांक २० मी २०१८ रोजी घेण्यात येणार असून सदरील परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्र उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ मार्च २०१८ आहे.\n(सौजन्य: अपेक्षा ई मल्टी सर्व्हिसेस, वसमतनगर, जि. हिंगोली.)\nअकोला जिल्ह्यातील बाळापूर येथे कौशल्य विकास व रोजगार मेळाव्याचे आयोजन\nपरभणी येथे १२ मार्च रोजी कौशल्य विकास व भव्य रोज���ार मेळाव्याचे आयोजन\nवर्धा जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या एकूण ४१ जागा\nमहाराष्ट्र शासनाच्या पथदर्शी प्रकल्पात किसान मित्र पदांच्या एकूण ७०२ जागा\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदाच्या ३१ जागा\nपुणे जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानात विविध कंत्राटी पदांच्या २४८ जागा\nअमरावती राष्ट्रीय आरोग्य अभियानात विविध कंत्राटी पदांच्या १०५ जागा\nबुलढाणा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध कंत्राटी पदांच्या २६ जागा\nठाणे जिल्हा आरोग्य सोसायटीत विविध कंत्राटी पदांच्या एकूण १८७ जागा\nमुंबई माझगाव डॉक मध्ये विविध प्रशिक्षणार्थी तांत्रिक पदांच्या ४४५ जागा\nसातारा जिल्हा आरोग्य सोसायटीत विविध कंत्राटी पदांच्या एकूण ११३ जागा\nपुणे महानगरपालिकेत सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक पदांच्या एकूण ४५ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://www.nilkantheshwarsamachar.page/2020/09/HV6fTV.html", "date_download": "2022-01-23T21:00:34Z", "digest": "sha1:6V6T4FFRWOTA6X7DXD4QYKB4HDEOASFQ", "length": 6489, "nlines": 35, "source_domain": "www.nilkantheshwarsamachar.page", "title": "पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना विविध ठिकाणी अभिवादन", "raw_content": "\nपंडित दीनदयाळ उपाध्याय यांना विविध ठिकाणी अभिवादन\nपंडित दीनदयाळ उपाध्याय यांना विविध ठिकाणी अभिवादन\nउदगीर: जनसंघाचे संस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त उदगीर शहर व तालुक्यात भाजपा कार्यकर्त्यांनी अभिवादन केले.\nभारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष माजी आमदार सुधाकर भालेराव यांच्या निवासस्थानी झालेल्या अभिवादन कार्यक्रमात भारतीय जनता पार्टी महिला मोर्च्या महाराष्ट्र प्रदेश, उदगीर तालुका, उदगीर शहर यांच्या वतीने घरावर पक्षाचे ध्वज आणि प्रतिमा पूजन करून आभिवादन करण्यात आले,\nयावेळी नगर परिषद अध्यक्ष बस्वराज बागबंदे, उपाध्यक्ष सुधीर भोसले, युवा नेते अमोल भालेराव, नगरसेवक मनोज पुदाले, राजकुमार मुक्कावर, शहाजी पाटील, गणेश गायकवाड, रामेश्वर पवार, आनंद बुंदे, भाजपा शहर अध्यक्ष उदय सिंह ठाकूर, पंचायत समिती सदस्य रामदास बेंबडे,वसंत शिरसे, जिल्हा उपाध्यक्ष गणराज जाधव, शंकर रोडगे, शिवशंकर धुप्पे, चंद्रकांत बिरादार\nमहिला मोर्च्यांच्या प्रदेश सदस्य उत्तरा कलबुर्गे, अल्पसंख्याक म. मोर्च्यांच्या शेख शन्नो, शहर अध्यक्ष मधुमती कनशे��्टे, उषा माने, अनिता बिरादार, शिवकर्णा अंधारे, कांता सूर्यवंशी, दीपा कोंगे, अरुणा बेलकोने, महादेवी पाटील, यांच्यासह नगर सेवक, महिला मोर्च्यांचे पदाधिकारी, भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.\nभारतीय जनता युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल निडवदे, नगरसेवक नागेश अष्टुरे, अमोल अनकल्ले, अमोल यलमटे, ओम मुंडे, श्रीकांत पारसेवार यांनी भाजपा युवा मोर्चाच्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना आदरांजली वाहिली.\nदेवर्जन येथेही जनसंघाचे संस्थापक प्रखर हिंदुत्ववादी नेते अखंड हिंदुस्तानचे पुरस्कर्ते पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती साजरी करण्यात आली.\nतालुकाध्यक्ष बस्वराज रोडगे,जि. प. सदस्य उषा रोडगे, सतीश खरात, नारायण मिरगे, गंगाधर गरिबे, शंकर रोडगे, चेअरमन सूर्यकांत रोडगे, राम स्वामी कुसळकर, दत्ता खटके, तेजराव खटके, अंतेश्वर रोडगे, विश्वनाथ पंतोजी, नरसिंग सावंत, ईश्वर स्वामी, गंगाधर उगवणी, पुरगे व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nश्री हावगीस्वामी महाविद्यालयातील बारावीच्या निकालाची उज्ज्वल परंपरा कायम.\nJuly 17, 2020 • विक्रम हलकीकर\n*महाराष्ट्र महाविद्यालयात कृषी दिनानिमित्त वृक्षारोपन\nJuly 01, 2021 • विक्रम हलकीकर\nमतदार यादीतील नाव वगळणे, समाविष्ठ करणे व दुरुस्ती करुन घेण्याचे आवाहन\nउदगीर शहरामध्ये पर्यावरण,आरोग्य संवर्धन आणि प्रदूषमुक्तीसाठी आयोजित भव्य सायकल रलीमध्ये उदगीरकरांनी सहभागी व्हावे मुख्याधिकारी भारत राठोड\nबेवारस पडलेल्या इसमाचा जीव वाचविला : माजी नगरसेवक अहमद सरवर यांची तत्परता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/HAL-what-parents-should-never-do-front-kids-5178770-PHO.html", "date_download": "2022-01-23T22:56:47Z", "digest": "sha1:GJCLKE6NP4PGVI7HWIZWJ2CWC2NIMJ2A", "length": 3005, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "what parents should never do front kids | मुलांसमोर पॅरेंटने करु नये ही 6 कामे, पडतो वाइट प्रभाव - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमुलांसमोर पॅरेंटने करु नये ही 6 कामे, पडतो वाइट प्रभाव\nलहान मुलांचे संगोपन करणे सोपी गोष्ट नाही. यासाठी खुप मेहनत आणि समजदारपणाची आवश्यकता असते. अनेक वेळा तुम्हाला तुमच्या वाइट सवयी सोडाव्या लागतात, अन्यथा त्याचा वाईट प्रभाव मुलांवर पडतो. तुम्हाला मुलांचे विचार समजावे लागतात आणि त्याची मानसिकता समजुन घेऊन काम करावे लागते. आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्या तुम्ही मुलांसमोर केल्याने त्यांच्यावर वाइट प्रभाव पडू शकतो.\nलहान मुलांसमोर कोणासोबत मारामारी करु नका. असे केल्याने ते घाबरतात आणि यामुळे त्यांच्या विचारांवर वाइट परिणाम पडू शकतो.\nपुढील स्लाईडवर वाचा... मुलांसमोर अजुन कोणती कामे केल्याने त्यांच्यावर वाईट प्रभाव पडतो...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-OCU-every-four-years-eiffel-tower-cleans-4984740-PHO.html", "date_download": "2022-01-23T20:41:09Z", "digest": "sha1:WBCOI6IX4ZS2EWUUVGFMMC56FXB7LYFT", "length": 2883, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Every Four Years Eiffel Tower Cleans | दर चार वर्षांनी एकदा आयफेल टॉवरची होतेयं साफसफाई, पाहा PHOTOS - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदर चार वर्षांनी एकदा आयफेल टॉवरची होतेयं साफसफाई, पाहा PHOTOS\nपॅरिस - आयफेल टॉवर अर्थात जगातील सर्वात प्रसिद्ध पर्यटनस्थळ. मनो-यात गोल्डन लाइट्स लावलेले आहेत. त्याची साफसफाई चार वर्षाने केली जाते. हा मनोरा ४२५ सोनेरी रंगाच्या दिव्यांनी सजलेला आहे. १०६३ फूट उंच टॉवर सर्व बाजूंनी विविध प्रकारच्या २० हजाराहून अधिक दिव्यांनी लखलखून जातो. दर तासाला लाइट रंग बदलतात.\nसंपूर्ण मनो-याची ७ वर्षांनी सफाई\nसंपूर्ण टॉवरच्या सफाईमध्ये ४८० लीटर क्लिनिंग लिक्विडचा वापर केला जातो. धातू पुसण्यासाठी ४ हजार किलो कपडा, २५ हजार डस्टबिनचा वापर केला जातो नंतर पेंटिंग केली जाते. त्यासाठी ६० हजार किलो रंग लागतो.\nपुढे पाहा आयफेलची साफसफाई...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-OCU-soldier-returns-home-to-surprise-sister-5591584-PHO.html", "date_download": "2022-01-23T20:57:26Z", "digest": "sha1:AKNDK3PCRILYYCELOB4WYPM53EINSC3C", "length": 3001, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "soldier returns home to surprise sister | VIDEO: 3 वर्षानंतर अचानक घरी परतला जवान, अशी होती बहिणीची रिअॅक्शन - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nVIDEO: 3 वर्षानंतर अचानक घरी परतला जवान, अशी होती बहिणीची रिअॅक्शन\nडीबी व्हिडिओंच्या माध्यामातून आम्ही तुम्हाला जगभरातील ट्रेंडिंग, न्यूज आणि फनी व्हिडिओज् दाखवत असतो. व्हिडिओंच्या माध्यमातून तुमच्या ज्ञानात भर पडेल आणि तुमचे मनोरंजनही होईल हा आमचा प्रयत्न असतो. डीबी व्हिडिओवर तुम्ही बॉलीवूड, स्पोर्ट्स, टिप्स, हेल्थ, गॅजेट, इंटरनॅशनल, हॅपनींगचे प्रत्येक व��हिडिओ पाहू शकता...\nपुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा व्हिडिओ...\n(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-maharashtra-congress-president-ashok-chavan-4301882-NOR.html", "date_download": "2022-01-23T22:51:13Z", "digest": "sha1:PRLM3KXAZN57BAPKMFOG3STDNXDV3YL7", "length": 5657, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Maharashtra Congress President Ashok Chavan? | राजकारण : प्रदेशाध्यक्षपदाची धुरा अशोक चव्हाणांच्या खांद्यावर? - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nराजकारण : प्रदेशाध्यक्षपदाची धुरा अशोक चव्हाणांच्या खांद्यावर\nऔरंगाबाद - काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष करून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे राजकीय पुनर्वसन केले जाण्याचे संकेत प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सोमवारी दिले. चव्हाण हे ज्येष्ठ नेते असून संघटना मजबूत करण्यासाठी त्यांचा हातभार लागेल, असे ठाकरे म्हणाले. आपली मंत्रिपदाची मागणी नसल्याची पुस्तीही त्यांनी जोडली.\nमराठवाड्यातील तालुका अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांच्या बैठकीनंतर ठाकरे म्हणाले, ‘संघटनात्मक बदलांची प्रक्रिया कायम चालू असते. श्रेष्ठी त्यावर निर्णय घेत असतात.’ चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी सक्षम प्रदेशाध्यक्ष हवा, असे विधान केले होते. त्याबाबत ठाकरे म्हणाले, चव्हाण मुख्यमंत्री असताना मी प्रदेशाध्यक्ष होतो. आम्ही काँग्रेसची सत्ता आणली. त्यामुळे ते प्रदेशाध्यक्ष सक्षम असावा असे बोलले असतील, असे वाटत नाही. त्यांना पक्षात निश्चितच उज्ज्वल भवितव्य आहे.\nनिवडणुका स्वबळावर लढवण्याची भूमिका स्पष्टपणे मांडणा-या ठाकरे यांनी काही भागातील पदाधिका-यांचे तसे मत असल्याचे सांगत एकत्र लढायचे की स्वतंत्र याचा निर्णय योग्य वेळी श्रेष्ठी घेतील, असे सांगत सुटका करून घेतली.\n‘एमआयएम’चा परिणाम होणार नाही\nएमआयएमचा काँग्रेसवर परिणाम होणार नाही. आक्रमक बोलणा-यांचे लोक काही दिवस ऐकतात; पण विकासाचा विचार देणा-या काँगे्रसला पर्याय नाही, असे ठाकरे म्हणाले.\nभ्रष्टाचाराचे आरोप फक्त मंत्र्यांवरच...\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराच्य�� प्रकरणांमुळे सरकारची प्रतिमा खराब होते का, या प्रश्नावर ठाकरे म्हणाले की, भ्रष्टाचाराचे आरोप हे व्यक्तिगत मंत्र्यांवर आहेत. त्यामुळे सरकारची प्रतिमा खराब झाली असे म्हणता येणार नाही. पण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिमा चांगली आहे. भ्रष्टाचाराचा आरोप नाही. त्यामुळे काँग्रेसवर कोणतेही शिंतोडे उडालेले नाहीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-SOTH-pankaj-advani-14th-champion-5125798-NOR.html", "date_download": "2022-01-23T22:46:35Z", "digest": "sha1:2I73DUK633ZIQQ6YH7YES4YH2VM2DFLC", "length": 6508, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Pankaj Advani 14th champion | भारताचा स्टार स्नूकरपटू अडवाणीचा १४ व्या विश्वविजेतेपदावर ताबा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nभारताचा स्टार स्नूकरपटू अडवाणीचा १४ व्या विश्वविजेतेपदावर ताबा\nअॅडिलेड - भारताचा स्टार स्नूकरपटू पंकज अडवाणीने त्याच्या मुकुटात आणखी एक मानाचा तुरा खोवताना १४ व्या विश्वविजेतेपदावर ताबा मिळवला. प्रतिस्पर्ध्याला सहज नमवून पंकजने आयबीएसएफ विश्व बिलिअर्डस चॅम्पियनशीपमध्ये यश संपादन केले.\n३० वर्षीय भारतीय खेळाडूने या खेळातील कौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन करताना प्रेक्षकांनाच रिझवले नाही तर ३ बॉल गेममध्ये सिंगापूर आणि सीएचआर (३९) च्या पीटर गिलख्रिस्टचा ११६८ गुणांनी धुव्वा उडवून जेतेपदाची माळ धारण केली.\nअंतिम लढतीत सुरुवातीला काही गुण पीटरविरुद्ध गमावल्यानंतरही आपणच विजेतेपद मिळवणार याची मला खात्री होती. माझा क्रीडा सायकलॉजिस्ट असलेला भाऊ श्री सोबत चर्चा केल्यानंतर तर मला कोणतीही अडचण भासली नाही. मी दडपणाशिवाय अगदी आरामात खेळ केला. रात्री मी माझ्या रणनीतीसोबतच मनोधैर्याबाबत विचार करूनच रात्री झोपी गेलो. त्यामुळे सकाळच्या सामन्यात खेळताना माझ्यावर कोणतेही मनोवैज्ञानिक दडपण नव्हते.\nया विजयासह गोल्डन बॉय नावाने प्रसिद्ध पंकजने केवळ एका आठवड्यापूर्वी पाईंट प्रकारात गिलख्रिस्टकडून झालेल्या पराभवाचाही वचपा घेतला. पहिल्या फ्रेममध्ये अडवाणीने १२७ गुणांची नोंद केली. त्यामुळे सुरुवातीपासूनच त्याला गिलख्रिस्टविरुद्ध आघाडी मिळाली. सहा वेळा रेड स्नूकर विश्वविजेता राहिलेल्या पंकजने दुसऱ्या संधीत ३६० आणि तिसऱ्या संधीत ३०१ गुणांची नोंद करून पहिल्याच तासात विजयाचा पाय��� घातला होता. ७०० गुणांच्या मजबूत आघाडीस भारताचा स्नूकरपटू २८४, ११९, १०१, १०६ गुण घेत गिलख्रिस्टच्या फार पुढे निघून गेला.\nपॉईंट व टाईम फॉरमॅटमध्येही जगज्जेतेपद : पंकज अडवाणीने २०१४ मध्ये २०१५ मध्ये जागतिक सहावी रेड स्नूकर चॅम्पियनशीप जिंकली. त्यानंतर त्याने बिलिअर्डसमध्ये विश्वविजेतेपद पटकावले. तत्पूर्वी २०१४ मध्ये पॉईंट अर्थात गुणांच्या आधारे तसेच ठराविक मुदतीत म्हणजे टाईम फॉर्मेटमध्ये खेळल्या जाणाऱ्या स्पर्धेचेही जगज्जेतेपद पटकावले होते.\nभारताच्या पंकज अडवाणीने सिंगापूरच्या पीटर गिलख्रिस्टचा २४०८-१२४० गुणांनी पाडाव करून स्पर्धा जिंकली. पंकजने १२७, ३६०, ३०१, २८४, १२४, १०१,१०६, १७१,११४, ४३० गुणांचा ब्रेक घेतला. तर पीटरला १०२, १५६, २४९, १०७, १९८ गुणांचाच ब्रेक घेता आला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/dancer-sapna-chaudhary-denies-joining-congress-party-rubbishes-all-rumours-6038268.html", "date_download": "2022-01-23T22:43:07Z", "digest": "sha1:B3LWNZBL2R4GCJTAMGFMR5ZFQOUZKDLL", "length": 5788, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Dancer sapna chaudhary denies joining congress party, rubbishes all rumours | मी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाच नाही! सोशल मीडियावर पसरवला जाणारा फोटो जुना, पत्रकार परिषदेत सपना चौधरीचा खुलासा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाच नाही सोशल मीडियावर पसरवला जाणारा फोटो जुना, पत्रकार परिषदेत सपना चौधरीचा खुलासा\nन्यूज डेस्क - सपना चौधरीने पत्रकार परिषद घेऊन आपण कुठलाही राजकीय पक्ष जॉइन केला नसल्याचे स्पष्ट केले आहे. प्रसिद्ध डान्सर आणि सिंगर सपनाने काँग्रेस पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले असे वृत्त सर्वच माध्यमांनी लावून धरले. त्यानंतर रविवारी सपनाने पत्रकार परिषद घेऊन हे वृत्त खोटे असल्याचे सांगितले. सोशल मीडियावर सध्या पसरवला जाणारा माझा फोटो खूप जुना आहे. एवढेच नव्हे, तर ज्या सोशल मीडिया अकाउंटवरून मी काँग्रेस जॉइन केल्याचे म्हटले जात आहे तो माझा नाही. मुळातच मी ट्विटरवर नाही असा धक्कादायक खुलासा सपना चौधरीने केला आहे. याबरोबरच, ट्विटरवर काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याबद्दल स्वागत करणारे काँग्रेस नेते राज बब्बर यांना आपण कधीच भेटलो नाही असेही सपनाने म्हटले आहे.\nकुणाचाही प्रचार करणार नाही -सपना चौधरी\nसपना चौधरीने ट्वीट करून काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याचे जाहीर केले असे शनिवारी दाखवण्यात आले. प्रत्यक्षात तो ट्विटर अकाउंट सपनाचा नसून तिचा फॅन पेज आहे. आपण ट्विटरवरच नाही, अशात ट्वीट करणार कसे असा सवाल सपनाने उपस्थित केला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिला काँग्रेसकडून खासदारकीचे तिकीट मिळणार असेही वृत्त आले होते. परंतु, आपण कुठलाही राजकीय पक्ष जॉइन करणे तर दूर निवडणुकीत प्रचार सुद्धा करणार नाही. कारण या सर्व गोष्टींपासून आपल्याला दूरच राहायचे आहे असे सपनाने सांगितले आहे.\nराज बब्बर यांनीही केले होते ट्वीट\nकाँग्रेस नेते राज बब्बर यांनी ट्वीट करून सपना चौधरी काँग्रेसमध्ये सामिल झाल्याचे म्हटले होते. एवढेच नव्हे, तर त्यांनी काँग्रेस परिवारात सपना चौधरीचे स्वागत असेही म्हटले होते. आपल्या पक्ष प्रवेशाची घोषणा करणारे राज बब्बर यांना आपण कधीच भेटलेलो नाही असेही सपनाने सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.newsdanka.com/politics/manoharlal-khattar-made-statement-about-namaj/40470/", "date_download": "2022-01-23T22:28:18Z", "digest": "sha1:YXOVZN4MUDNG3G3Y2GNJ7A6U7F755OPK", "length": 10540, "nlines": 141, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Manoharlal Khattar Made Statement About Namaj", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरराजकारण‘खुल्या जागेत नमाज नको’\n‘खुल्या जागेत नमाज नको’\nवानखेडे ड्रग्जवाल्यांवर कारवाई केलीत, आता भोगा…\nज्ञानदेव आणि अज्ञान देव….\nराज्यातील संघर्ष नाट्याचा तिसरा अंक\nजावेद अख्तर, तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाही\nहरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचे वक्तव्य\nहरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी खुल्या जागेत नको, घरात नमाज अदा करा; असे वक्तव्य केले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून खुल्या जागेत नमाज अदा करण्याला गुरुग्राममध्ये विरोध होत आहे. आज स्थानिकांनी अजून कठोर भूमिका घेतली त्यानंतर हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी नमाज अदा करण्यावरुन महत्त्वाचे वक्तव्य केले.\nगुरुग्रामच्या सेक्टर ३७ मधील मोकळ्या जागेत शुक्रवारच्या नमाज अदा करण्यावर अनेक हिंदू संघटनांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर मनोहर लाल खट्टर यांनी हे विधान केले आहे. ‘नमाज पठण करण्यासाठी काही खुल्या जागा राखीव ठेवण्याचा जिल्हा प्रशासनाचा निर्णय मागे घेण्यात आला असून राज्य सरकार या समस्येवर लवकरच तोडगा काढेल,’ अस��� खट्टर म्हणाले.\nमनोहर लाल खट्टर हे आज एका कार्यक्रमादरम्यान म्हणाले की, ‘त्यांना किंवा सरकारला कोणाचीही अडचण नाही. प्रत्येकाला आपल्या देवाची पूजा करण्याचा अधिकार आहे. प्रत्येकाला आपल्या धर्माचे पालन करण्याचा अधिकार आहे, मात्र प्रत्येकाने मर्यादेत राहून हे कार्य केले पाहिजे. मुस्लिमांनी मशिदीत जाऊन नमाज अदा करावी, दर आठवड्याला मोकळ्या मैदानात एकत्र येणे चुकीचे आहे. सरकार हे सहन करणार नाही.’\nऐतिहासिक ठाणे रेल्वे स्थानकाचा होणार पुनर्विकास\nतमिळ दिगदर्शक अली अकबर का सोडत आहेत इस्लाम\n… म्हणून ३०० मिनिटांसाठी एसबीआयच्या इंटरनेट सेवा राहणार बंद\nबिपिन रावत यांच्या निधनावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांवर होणार कारवाई\nखुल्या जागेवर नमाज अदा करुन तणाव निर्माण करणे टाळावे, असे आवाहन हरयाणाच्या मुख्यमंत्र्यांनी केले. कोणत्याही परिस्थितीत तणाव निर्माण होऊ दिला जाणार नाही. चर्चेतून मार्ग काढता येईल. पण इतरांची गैरसोय करुन चालणार नाही. व्यापक विचार व्हायला हवा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.\nपूर्वीचा लेख‘पर्यावरण मंत्र्यांची समुद्र किनाऱ्यासाठी काम करण्याची इच्छा दिसत नाही’\nआणि मागील लेख‘घोटाळा केला असेल तर तुम्हीच सरकारी पाहुणे व्हाल’\nमुंबईच्या गाड्यांवर का पसरली पांढरी चादर\n…हे आहे नेताजींच्या पुतळ्याचे महत्त्व\n‘मी स्वातंत्र्याची भीक स्वीकारणार नाही, स्वातंत्र्य मिळवणार असे म्हणणाऱ्या नेताजींना नमन’\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nमुंबईच्या गाड्यांवर का पसरली पांढरी चादर\n…हे आहे नेताजींच्या पुतळ्याचे महत्त्व\n‘मी स्वातंत्र्याची भीक स्वीकारणार नाही, स्वातंत्र्य मिळवणार असे म्हणणाऱ्या नेताजींना नमन’\nनिवडणूक मतचाचण्यांनी फोडला समाजवादी पक्षाला घाम\n‘बेबी’ चित्रपटातील एंजल आता ओळखताच येणार नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.rashtrasahyadri.com/2022/01/blog-post_8.html", "date_download": "2022-01-23T20:44:18Z", "digest": "sha1:FNQXJZFIS4ZRG7HNV7ZMUHSPXLEH3P52", "length": 4937, "nlines": 85, "source_domain": "www.rashtrasahyadri.com", "title": "शिर्स���फळ येथील शिरसाई मंदिरात चोरी; लाखोंचे साहित्य लंपास - rashtrasahyadri", "raw_content": "\nHome / Pune / शिर्सुफळ येथील शिरसाई मंदिरात चोरी; लाखोंचे साहित्य लंपास\nशिर्सुफळ येथील शिरसाई मंदिरात चोरी; लाखोंचे साहित्य लंपास\nबारामती तालुक्यातील शिर्सुफळ येथील शिरसाई देवीच्या मंदिरात शनिवारी मध्यरात्री मोठी चोरी झाली असल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान या घटनेने ग्रामस्थांत मोठी अस्वस्थता पसरली आहे. मंदिराच्या गेटचे कुलुप तोडून चोरट्यांनी मंदिरातील देवीच्या सोन्या-चांदिच्या दागिन्यांसह पितळी सिंह, पितळी समया, स्पिकर मशीन, पंचारती धुपआरती व इतर साहित्य असा जवळपास तीन लाखांपर्यंत ऐवज चोरीला गेला आहे.\n(दि:८) रोजी पहाटे शिरसाई मंदिरात काकड आरती चालू असल्याने पहाटे साडेचार वाजता मंदिरातील पुजारी व गावकरी मंदिरात गेले असता त्यावेळी चोरी झाल्याचे समजले. बारामती येथील पोलिसांनी पंचनामा करुन मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरु केले आहे. यात एक महिला व दोन पुरुष असल्याचे माहिती मंदिरातील पुजारी संजय गुरव, सरपंच आप्पासाहेब आटोळे व ग्रामस्थांनी दिली.\nबारामती तालुक्यातील जागृत देवस्थान आसलेले शिर्सुफळ येथील शिरसाई मंदिरात चोरी झाल्याच्या घटनेने ग्रामस्थांत मोठी अस्वस्थता पसरली आहे. लवकरात लवकर सदर चोरटे पकडावेत अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.\nशिर्सुफळ येथील शिरसाई मंदिरात चोरी; लाखोंचे साहित्य लंपास Reviewed by trial on January 08, 2022 Rating: 5\nदर्शनासाठी भाविकांच्या संख्येची मर्यादा वाढवावी : आ. राजळे\nBreaking News : सिव्हिल हॉस्पिटलच्या आयसीयू कक्षाला भीषण आग... 25 रुग्ण होरपळले..\nदडपशाही विरुद्धच्या संघर्षात मी तुमच्या बरोबर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tv9marathi.com/technology/htc-desire-20-launched-with-quad-camera-setup-and-500-mah-battery-291105.html", "date_download": "2022-01-23T21:37:14Z", "digest": "sha1:J2EP6HHKVAY2Q3A2VJHGNPKXFFACB73V", "length": 18777, "nlines": 254, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nचार रियर कॅमेरे आणि 5000 mAh च्या पॉवरफुल्ल बॅटरीसह HTC Desire 20+ लाँच, किंमत फक्त…\nतैवानची स्मार्टफोन कंपनी HTC ने HTC Desire 20+ हा स्मार्टफोन लाँच केला असून यामध्ये क्वाड कॅमेरा सेटअप, नॉच्ड सेल्फी कॅमेरा आणि ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nअक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nHTC Desire 20+ : तैवानची स्मार्टफोन कंपनी HTC ने तैवानमध्ये HTC Desire 20+ हा स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये क्वाड कॅमेरा सेटअप, नॉच्ड सेल्फी कॅमेरा आणि ऑक्टा-कोर प्रोसेसर दिला आहे. यासोबतच 6GB रॅम आणि 128 GB इंटर्नल स्टोरेजसह (इंटर्नल मेमरी) हा फोन लाँच करण्यात आला आहे. कंपनीने HTC Desire 20+ हा स्मार्टफोन डॉन ऑरेंज आणि ट्वाइलाइट ब्लॅक या दोन रंगांच्या व्हेरिएंटमध्ये सादर केला आहे. या स्मार्टफोनची किंमत 8490 न्यू तैवान डॉलर (जवळजवळ 21,700 रुपये) इतकी आहे.\nमुंबई : तैवानची स्मार्टफोन कंपनी HTC ने तैवानमध्ये HTC Desire 20+ हा स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये क्वाड कॅमेरा सेटअप, नॉच्ड सेल्फी कॅमेरा आणि ऑक्टा-कोर प्रोसेसर दिला आहे. यासोबतच 6GB रॅम आणि 128 GB इंटर्नल स्टोरेजसह (इंटर्नल मेमरी) हा फोन लाँच करण्यात आला आहे. (HTC Desire 20+ launched with quad camera setup and 500 mAh battery)\nकंपनीने HTC Desire 20+ हा स्मार्टफोन डॉन ऑरेंज आणि ट्वाइलाइट ब्लॅक या दोन रंगांच्या व्हेरिएंटमध्ये सादर केला आहे. या स्मार्टफोनची किंमत 8490 न्यू तैवान डॉलर (जवळजवळ 21,700 रुपये) इतकी आहे.\nHTC Desire 20+ चे स्पेसिफिकेशन्स\nहा स्मार्टफोन एक डुअल सिम फोन आहे जो अँड्रॉयड 10 वर चालतो. यामध्ये तुम्हाला 6.5 इंचांचा HD+ (720×1,600 पिक्सल) डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचा अॅस्पेक्ट रेश्यो 20:9 इतका आहे. यामध्ये ऑक्टाकोर स्नॅपड्रॅगन 720 जी प्रोसेसरसह 6 जीबी रॅम देण्यात आला आहे.\nया स्मार्टफोनमध्ये तुम्हाला क्वाड रियर कॅमेरा सेटअप मिळेल. ज्यामध्ये 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमरा, 5 मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा, तिसरा आणि चौथा कॅमरा क्रमशः 2 आणि 5 मेगापिक्सलचा आहे. यासोबतच तुम्हाला डुअल एलईडी फ्लॅशसुद्धा आहे. 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा (सेल्फी कॅमेरा) देण्यात आला आहे.\nHTC Desire 20+ मध्ये तुम्हाला 128GB इतकी इंटर्नल मेमरी देण्यात आली आहे. ही मेमरी मायक्रो एसडी कार्डद्वारे वाढवली जाऊ शकते. सोबतच या स्मार्टफोनमध्ये 5,000 mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. जी QC4.0 फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. यामध्ये अँबियंट लाइट सेन्सर, जायरो सेन्सर, डायनॅमिक ग्रॅव्हिटी सेन्सर, कंपास आणि प्रॉक्सिमिटी सेन्सरसह मागील बाजूला फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.\n‘मेड इन इंडिया’चा नारा देत Micromax भारतीय बाजारात पुनरागमन करण्यासाठी सज्ज, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स\nOppo चा एआय ट्रिपल कॅमेरा असलेला स्मार्टफोन लाँच, किंमत 10,990 रुपये, जाणून घ्या फिचर्स\niPhone च्या चाहत्यां��ाठी खूशखबर ‘या’ तीन स्मार्टफोनच्या किमतीत मोठी कपात\nSamsung Galaxy M31 Prime भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन\nबहुप्रतीक्षित Samsung Galaxy S20 FE चं प्री-बुकिंग सुरु, आठ हजार रुपयांपर्यंतच्या ऑफर्स\nभारतात चायनीज वस्तूंच्या विक्रीत वाढ, Mi India कडून 50 लाखांपेक्षा अधिक टीव्हींची विक्री\nLive रिपोर्टिंग सुरू असताना अचानक महिला पत्रकाराला मागून दिली धडक, पाहा पुढे काय झालं…\nट्रेंडिंग 2 days ago\n7000 रुपयांहून कमी किंमतीत एकापेक्षा एक उत्तम स्मार्टफोन, Nokia सह 4 कंपन्यांचे पर्याय\n‘मुलगी झाली हो’तील कलाकारांमध्येच दोन ‘प्रवाह’, अभिनेत्री गौरी सोनार किरण मानेंच्या समर्थनात\nप्रादेशिक भाषेतून इंजिनिअरिंगचं शिक्षण, मराठी भाषेतून किती विद्यार्थी शिकणार\nआरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरूच…किरण मानेंच्या नव्या पोस्टने खळबळ, वाचा काय म्हटले आहे नव्या पोस्टमध्ये\n‘खास रे’चे नवीन गाणे लाँच, आता महाराष्ट्रामध्ये ‘बेक्कार थंडी’ गाण्याचीच हवा\nरोहित-जुईलीचा साखरपुडा संपन्न, फोटो सोशल मीडियावर व्हायरल \nया अभिनेत्रींचंं झालं होतं ‘कास्टिंग काऊच’\nठसकेबाज उर्फी जावेदचा हटके अंदाज..\nअभिनेता टायगर श्रॉफचे 8 पॅक Abs असलेले खास फोटोज…\nमलायका अरोराचं ग्लॅमरस फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल…\nVideo : नाना पटोलेंची मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच बावनकुळेंनी पुतळा जाळला, तर दरेकरांचं जोरदार प्रत्युत्तर\nNana Patole : भिवंडीला पुन्हा काँग्रेसचा गड बनवा आणि स्वबळावर काँग्रेसचा झेंडा फडकवा : नाना पटोले\nउद्धव ठाकरे म्हणाले ‘युतीत 25 वर्षे सडली’; मग 2 वर्षात काय कमावलं\nKalyan : रिंग रोड रस्ता बाधितांचे बीएसयुपी प्रकल्पात पुनर्वसन करणार, खासदार श्रीकांत शिंदे यांची माहिती\nSpecial Report | नागपुरात एमपीएससीचा पेपर फुटला, अभाविपचा दावा; आयोग म्हणते असं काही घडलंच नाही, नेमकं काय\nपाकमधील धुळीच्या वादळाने मुंबईकरांची हुडहुडी, गार वाऱ्यांनी मुंबई गारठली, येत्या 48 तासांत अवकाळीची शक्यता\nSpecial Report : पुतळ्यावरून पुन्हा एकदा ‘एमआयएम’-शिवसेनेत जुंपली; जलील अन् खैरेंमध्ये खडाजंगी\nThane : शाळा, महाविद्यालय, रेल्वे स्थानक बाँबने उडविण्याची धमकी; ठाणे पोलीस शाळेला आला ईमेल\nडिसले गुरुजींच्या पीएचडीचा मार्ग मोकळा; अध्यायन रजेच्या अर्जला अखेर मंजुरी\nबिटींग द रिट्रीट मध्ये 70 वर्षांपासून वाजणाऱ्या ��त्या’ गाण्याची गोष्ट जे यंदा वाजविले जाणार नाही..\nउद्धव ठाकरे म्हणाले ‘युतीत 25 वर्षे सडली’; मग 2 वर्षात काय कमावलं\nपाकमधील धुळीच्या वादळाने मुंबईकरांची हुडहुडी, गार वाऱ्यांनी मुंबई गारठली, येत्या 48 तासांत अवकाळीची शक्यता\nIND vs SA, 3rd ODI, LIVE Cricket Score: द. आफ्रिकेची भारतावर 4 धावांनी मात, सलग तिसऱ्या सामन्यात भारताचा दारुण पराभव\nVideo : नाना पटोलेंची मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच बावनकुळेंनी पुतळा जाळला, तर दरेकरांचं जोरदार प्रत्युत्तर\n‘राज्यात मुघल पुन्हा कबरीतून अवतारले, ज्वलंत हिंदुत्ववादी मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये वीर टिपूची उद्याने’\nबिटींग द रिट्रीट मध्ये 70 वर्षांपासून वाजणाऱ्या ‘त्या’ गाण्याची गोष्ट जे यंदा वाजविले जाणार नाही..\nJanhvi kapoor | Yellow बिकनीत जान्हवी दिसतेय खास, काय आहे यल्लो बिकनीचा राज\nCorona, Omicron Cases Maharashtra LIVE : संसद भवनातील 875 कर्मचारी पॉझिटीव्ह; उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनाही कोरोनाची लागण\nMaharashtra News Live Update : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांशी संवाद\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://barshilive.com/raut-is-misleading-the-people-to-cover-up-the-failure-of-the-government-chandkrant-patil/", "date_download": "2022-01-23T21:09:07Z", "digest": "sha1:NKXLGPIR3H5VWB6UMJVEFBRGHIA5PYB6", "length": 8548, "nlines": 97, "source_domain": "barshilive.com", "title": "सरकारचे अपयश झाकण्यासाठी राऊत महाराष्ट्राची दिशाभूल करत आहे - चंदक्रांत पाटील", "raw_content": "\nHome Uncategorized सरकारचे अपयश झाकण्यासाठी राऊत महाराष्ट्राची दिशाभूल करत आहे – चंदक्रांत पाटील\nसरकारचे अपयश झाकण्यासाठी राऊत महाराष्ट्राची दिशाभूल करत आहे – चंदक्रांत पाटील\nसरकारचे अपयश झाकण्यासाठी राऊत जनतेची दिशाभूल करत आहे – चंदक्रांत पाटील\nविरोधी पक्षातील नेते मंडळी ऑक्टोबरपर्यंत सरकार पडण्याच्या हालचाली सुरु आहे. असा आरोप शिवसेनेच्या सामनाच्या अग्रलेखातून खासदार संजय राऊतांनी भाजपा पक्षावर लावला होता. आता या आरोपाला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीच चोख उत्तर दिले आहे.\nआमच्या फेसबुक पेज ला लाईक करा\nपाटील यांनी म्हटलं की, ‘खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा सामनामधून भाजपा ऑक्टोबरपर्यंत सरकार पाडण्याचा प्रयत्न करेल असा आरोप केला आहे. मुळात राऊतांना तिन्ही पक्षामधील अतंर्गत भांडणावरुन सरकार पडेल अशी भीती आहे. जी ते भाजपाच्या नावाने बोलवून दाखवत आहेत.’\nकोरोना सारख्या गंभीर परिस्थितीत आज महाराष्ट्र अडकला आहे. त्यापेक्षा तुम्हाला भाजपावर आरोप करणे महत्त्वाचे वाटते का सरकार पडण्याचा मुद्दा जास्त महत्त्वाचा वाटतो का सरकार पडण्याचा मुद्दा जास्त महत्त्वाचा वाटतो का राज्य सरकारचा प्रत्येक प्रयत्न हा गेल्या तीन महिन्यांपासून दिशाहिन असल्याचे संपूर्ण देशाला माहित आहे.’ असे देखील चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.\nसरकारचे अपयश झाकण्यासाठी @rautsanjay61 महाराष्ट्राची दिशाभूल करत आहेत \nफक्त केंद्र सरकारच्या चीन विरुद्धच्या कारवाईला मनाला येईल तशी टीका करणं आणि भाजप हे सरकार पाडू बघत आहे अशी विधानं करणं एवढंच वाचायला मिळतं. मी मांडलेल्या समस्यांवर कधी बोलणार’ असा प्रश्न देखील चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे.\nPrevious articleबापरे: रविवारी सोलापूर शहरात पाच मृत्यू तर 106 नवे कोरोना बाधित\nNext articleऐकावे ते नवलच : तब्बल 24 कॅरेट सोन्यातून बनवले संपूर्ण हॉटेल ; वाचा सविस्तर-\nबार्शीतील अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निकाल : पत्नीस जीवे ठार मारल्याप्रकरणी पतीस जन्मठेप\nराष्ट्रीय जल पुरस्काराची घोषणा ; बार्शी तालुक्यातील सुर्डी ग्रामपंचायतीला पश्चिम विभागातील तिसरा क्रमांक\nताडसौदणे जवळ मोटरसायकल अडवून , सोने,चांदी रोख रक्कम लुटणाऱ्या चोरास अटक\nवैरागच्या विकासासाठी भूमकर यांच्या पाठीशी ताकद उभी करणार-रोहित पवार\nवृक्ष संवर्धन समिती च्या वतीने गच्चीवरील बाग तसेच परसबाग स्पर्धेच आयोजन\nनिमित्त बार्शीतील कथित शेअर घोटाळ्याचे : रोडपती…. करोडपती…. वाचा सविस्तर-\n अलीपुर रोड परिसरातून महिलेचे गंठण भरदिवसा लंपास; २ जणां विरुद्ध...\nसोलापुरात शेततळ्यात बुडून आईसह दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू\nवैराग मध्ये एक पतिपत्नी विजयी तर एक पतिपत्नी पराभूत\nचिंताजनक: बार्शीत तीन दिवसात २७१ नवे कोरोना रुग्ण सापडले\nराष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष काका साठेंनी झेडपीच्या आवारात लगावली एकाच्या ‘कानाखाली’ |...\nवैराग नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या निरंजन भूमकरांची एकहाती झेंडा-भाजप चार तर शिवसेना...\nबार्शी शेअर मार्केट घोटाळा: विशाल फटे याला 10 दिवसांची पोलीस कोठडी;...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/925514", "date_download": "2022-01-23T20:32:58Z", "digest": "sha1:GEPXAKN7FLSVXFZM2YWJLY3XFILMUZRZ", "length": 4858, "nlines": 43, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"विकिपीडिया:चावडी\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"विकिपीडिया:चावडी\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१०:४४, २५ जानेवारी २०१२ ची आवृत्ती\n२,५६७ बाइट्सची भर घातली , ९ वर्षांपूर्वी\n२१:२१, २४ जानेवारी २०१२ ची आवृत्ती (संपादन)\nMahitgar (चर्चा | योगदान)\n१०:४४, २५ जानेवारी २०१२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nMeshram (चर्चा | योगदान)\nजयभीम, संकल्प द्रविड तुम्ही''' धोका घडी केली आहे'''. तुम्ही एकीकडे माझ्या चर्चा पानावर बौद्ध कलापरंपरा आणि त्यामागील तत्त्वप्रणाली यांविषयी आपणास आस्था असल्याचे गोड गोड बोलता आणि भीमपिडियाला टाळता येथील कार्यक्रम हे आपल्या पूर्वनियोजित मर्जी प्रमाणे आपण करीत आहात. सदस्यांच्या मर्जीचा आपण विचार केलेला नाही. आनंदरावांनी म्हटल्या प्रमाणे आपण आणि अभय नातू ह्यांनी स्त्रोत प्रकल्पात सहकार्य केल्याचे दिसत नाही तर मग आपणास येथे काही जाहीर करण्याचा खरोखरच '''नैतिक अधिकार नाही.''' आपण लोक''' राजकारणच खेळत आहात ''' यात वाद नाही. [[सदस्य:Meshram|Meshram]] १८:५४, २३ जानेवारी २०१२ (UTC)\nचर्चा [[विकिपीडिया:चावडी/वादनिवारण]] येथे हलवली. - [[सदस्य_चर्चा:कोल्हापुरी|कोल्हापुरी]] १३:२२, २४ जानेवारी २०१२ (UTC)\nयेथे फाजीलपण करण्या पेक्षा जरा एक दोन लेखात भर टाका, आणि धम्मक असेल तर अभय नातू आणि संकल्प द्रविड यांनी स्त्रोत प्रकल्पात सहकार्य का केले नाही हे विचारून दाखवा. जरा कळूद्याना लोकांना कि तुम्ही मराठी विकिपीडियाचे सेवक आहात कि अभय नातुचे खाजगी सफाई कामगार वा चमचे काय हो तुम्हाला दलितांची अॅलर्जी आहे का काय हो तुम्हाला दलितांची अॅलर्जी आहे का अनुसूचित जातीच्या लोकांचा आवाज दाबणे आता श्यक्य नाही ... अनुसूचित जातीच्या लोकांचा आवाज दाबणे आता श्यक्य नाही ... [[सदस्य:Meshram|Meshram]] ०५:१४, २५ जानेवारी २०१२ (UTC)\n==मराठी युनिकोड टायपिंग स्पर्धा प्रस्ताव==\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://todmarathi.com/page/174/", "date_download": "2022-01-23T21:17:18Z", "digest": "sha1:UOSVJ3TES7REDN7DVUAIFDPDJ6JDYBGN", "length": 15028, "nlines": 184, "source_domain": "todmarathi.com", "title": "TOD Marathi - मराठी लोकांकडून लोकांसाठी", "raw_content": "\nरोहित पाटील यांच्या खांद्यावर राष्ट्रवादीकडून मोठी जबाबदारी; ‘या’ पदासाठी वर्णी लागण्याची चर्चा\nनेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती राष्ट्रीय सुट्टी म्हणून घोषित करण्याची, ममता बॅनर्जी यांची केंद्राकडे मागणी\nदेसीगर्ल प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांना कन्यारत्न, पोस्ट शेअर करत दिली गोड बातमी\nज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांचं पुण्यात निधन\nनथुराम गोडसेंची भूमिका साकारणे हे अमोल कोल्हेंचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य राष्ट्रवादी सांस्कृतिक सेलचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांचे वक्तव्य\nरोहित पाटील यांच्या खांद्यावर राष्ट्रवादीकडून मोठी जबाबदारी; ‘या’ पदासाठी वर्णी लागण्याची चर्चा\nपुण्याच्या वाडेश्वर कट्ट्यावर रंगला सर्वपक्षीय दिवाळी फराळ\nशाहरुख खानने भाजपात प्रवेश केला तर कोकेन नाही, पीठ सापडलं म्हणून सांगतील; भुजबळांची टीका\nनवाब मलिकांविरोधात मानहानीचा दावा दाखल; वानखेडेंच्या वडिलांकडून १.२५ कोटींची मागणी\nतुम्ही काम नाही केलं तर तुमचं मंत्रिपद जाईल; शिवसेनेची नारायण राणेंवर टीका\nमाजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा पुत्र ED च्या रडारवर\nराज्यभरातील ५९ एसटी डेपो बंद; ऐन दिवाळीत मात्र प्रवाशांचे हाल\nपुण्याच्या वाडेश्वर कट्ट्यावर रंगला सर्वपक्षीय दिवाळी फराळ\nनवाब मलिकांविरोधात मानहानीचा दावा दाखल; वानखेडेंच्या वडिलांकडून १.२५ कोटींची मागणी\nतुम्ही काम नाही केलं तर तुमचं मंत्रिपद जाईल; शिवसेनेची नारायण राणेंवर टीका\nमाजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा पुत्र ED च्या रडारवर\nराज्यभरातील ५९ एसटी डेपो बंद; ऐन दिवाळीत मात्र प्रवाशांचे हाल\nपुण्याच्या वाडेश्वर कट्ट्यावर रंगला सर्वपक्षीय दिवाळी फराळ\nया’ पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर, 10 मार्चला होणार मतमोजणी\nमी जिवंत परतलो, मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा; पंतप्रधान मोदींचा खोचक टोला\nभाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी समिति बैठक संपन्न; साधेपणाने राहण्याचा दिला मोदींनी संदेश\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा केदारनाथ दौरा; ४०० कोटीच्या योजनांचे लोकार्पण\nWest Bengal Election 2021 Updates : बंगालमध्ये तृणमूलची आघाडीकडे वाटचाल; पण, ममता नंदीग्राममधून पिछाडीवर\nटिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 2 मे – सध्या बंगालमध्ये निवडणुकीत अखेर तृणमूल काँग्रेसची...\nबंगालमध्ये ममता, मोदींपेक्षाही शुवेंदू अधिकारी ‘यांचीच’ जास्त चर्चा; जाणून घ्या, कोण आहेत शुवेंदू अधिकारी\nटिओडी मराठी, कोलकाता, दि. 2 मे – ममता बॅनर्जी ���ांच्या विश्सासातले समजले जाणारे आणि...\nदिलासादायक; नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यामध्ये विक्रमी GST कलेक्शन\nटिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 1 मे 2021 – करोनामुळे देशातील अनेक राज्यात लॉकडाऊन...\n; भारतात ‘स्पुटनिक व्ही’ लसीची पहिली खेप दाखल; आता लसीकरणाला येणार वेग\nटिओडी मराठी, दि. 1 मे 2021 – देशात करोना रुग्णांची संख्या वाढताना गुड न्यूज...\nसंदीप बालवडकर यांनी वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून केले रुग्णवाहिकेचे लोकार्पण\nटिओडी मराठी, पुणे, दि. 1 मे 2021 – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार...\nकोरोनाग्रस्तांना ग्रामीण रुग्णालयाचा आधार, रेमडेसिविरशिवाय रुग्ण होताहेत कोरोनामुक्त\nटिओडी मराठी, लातूर, दि. 1 मे 2021 – कोरोनाचा आज सर्वांनीच धसका घेतला आहे....\nउच्च न्यायालयानं केंद्राला फटकारलं; म्हणाले, आता डोक्यावरून पाणी गेलंय, लवकर ऑक्सिजन पुरवा\nटिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 1 मे 2021 – देशात कोरोना अधिक प्रमाणात पसरला...\nगुलाबराव पाटलांचं गिरीश महाजनांना आव्हान; म्हणाले … तर चौकात गिरीश महाजनांचा सत्कार करीन\nटिओडी मराठी, दि. 1 मे 2021 – काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांनी भाजप आमदार...\nधनंजय मुंडेंचा पंकजांना टोला; म्हणाले, उशिरा का होईना जाग आली…\nटिओडी मराठी, बीड, दि. 1 मे 2021 – ‘बीड जिल्ह्यात माजी पालकमंत्र्यांनी अधिक लक्ष...\nकेंद्राकडून येणारा ऑक्सिजन, रेमडेसिविरचा पुरवठा केवळ पॉवरफुल मंत्र्यांच्या जिल्ह्यात : देवेंद्र फडणवीस\nटिओडी मराठी, पालघर, दि. 1 मे 2021 -देशातील कोरोनाच्या फैलावाचे मुख्य केंद्र महाराष्ट्र बनला...\nरोहित पाटील यांच्या खांद्यावर राष्ट्रवादीकडून मोठी जबाबदारी; ‘या’ पदासाठी वर्णी लागण्याची चर्चा\nनेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती राष्ट्रीय सुट्टी म्हणून घोषित करण्याची, ममता बॅनर्जी यांची केंद्राकडे मागणी\nदेसीगर्ल प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांना कन्यारत्न, पोस्ट शेअर करत दिली गोड बातमी\nज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांचं पुण्यात निधन\nनवाब मलिकांविरोधात मानहानीचा दावा दाखल; वानखेडेंच्या वडिलांकडून १.२५ कोटींची मागणी\nतुम्ही काम नाही केलं तर तुमचं मंत्रिपद जाईल; शिवसेनेची नारायण राणेंवर टीका\nमाजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा पुत्र ED च्या रडारवर\nराज्यभरातील ५९ एसटी डेपो बंद; ऐन दिवाळीत मात्र प्रवाशांचे हाल\nपुण्याच्या वाडेश्वर कट्ट्यावर रंगला सर्वपक्षीय दिवाळी फराळ\nया’ पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर, 10 मार्चला होणार मतमोजणी\nमी जिवंत परतलो, मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा; पंतप्रधान मोदींचा खोचक टोला\nभाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी समिति बैठक संपन्न; साधेपणाने राहण्याचा दिला मोदींनी संदेश\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा केदारनाथ दौरा; ४०० कोटीच्या योजनांचे लोकार्पण\nकेंद्राने इंधनाचे दर कमी केले, आता राज्य सरकारचं काय \nकोण आहे हा भारतवंशीय, ज्यांच्यामुळे इंग्लंडच्या पंतप्रधानांचे पद धोक्यात आहे\nभारत २०७० पर्यंत शून्य कर्बउत्सर्जनाचे लक्ष्य गाठेल; पंतप्रधान मोदींची ग्वाही\nन्यूझीलंड कडून पराभवानंतर भारत सेमीफायनल पर्यंत जाईल का \nInd vs NZ:भारताला न्यूझीलंड विरुद्ध जिंकणं आवश्यक अन्यथा…\nपंतप्रधान नरेंद्र मोदी G20 शिखर परिषदेसाठी रोमला रवाना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "http://jagdishnews.com/2022/01/14/%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%85/", "date_download": "2022-01-23T22:05:26Z", "digest": "sha1:ML4RNM4DR2TOT4JHNSV35WTATSFLE6QI", "length": 12151, "nlines": 203, "source_domain": "jagdishnews.com", "title": "पूर्णा नदीच्या पात्रात अचानक पाण्याचा लोंढा आल्यामुळे जानोरी मेळ चे पोलिस पाटील रामकृष्ण पघरमोर गेले पुराचे पाण्यात वाहून ! - Jagdish News", "raw_content": "\nनांदगाव खंडेश्वर मध्ये युवकाने घडवले माणुसकीचे दर्शन \nहिंदुराष्ट्र सेना अकोला द्वारा आयोजीत ई – श्रम कार्ड नोंदणी…\nवीज वितरण कंपनीच्या नियोजनशून्य कारभारामुळे शेतकऱ्याचे हाल\nटिपु सुलतान चौक परीसरात गोवंश कत्तल करणार्या आरोपींना हिवरखेड पोलिसांनी रंगेहात…\nHome आपला विदर्भ अकोला पूर्णा नदीच्या पात्रात अचानक पाण्याचा लोंढा आल्यामुळे जानोरी मेळ चे पोलिस पाटील...\nपूर्णा नदीच्या पात्रात अचानक पाण्याचा लोंढा आल्यामुळे जानोरी मेळ चे पोलिस पाटील रामकृष्ण पघरमोर गेले पुराचे पाण्यात वाहून \nबाळासाहेब नेरकर, जगदिश न्युज प्रतिनिधी\nबाळापुर तालुक्यातील पूर्णा नदीच्या काठावर असलेल्या जानोरी मेळ येथील पोलिस पाटील रामकृष्ण बळीराम परघरमोर वय अंदाजे ६० वर्ष हे पूर्णा नदीच्या पलीकडच्या तीरावर असलेल्या आपल्या शेतात गेले होते ते सायंकाळी ५:३० वाजताचे दरम्यान शेतातून परत येत असताना नदीच्या पात्रात अर्ध्या पर्यत आल्यानंतर अचानक खूप मोठा पाण्याचा लोंढा आल्यामुळे ते वाहून गेले असून याबाबतीत उरळ पोलिस स्टेशन ला त्यांचे लहान भाऊ रुपराव बळीराम परघरमोर यांनी माहिती दिली असून उरळ पोलिस स्टेशन चे ठाणेदार अनंतराव वडतकार यांनी बचाव पथकाचे प्रमुख दिपक सदाफळे यांना माहिती दिली असून आता रात्रीचा अंधार झाल्यामुळे उद्या सकाळ पासून शोध मोहीम सुरू करण्यात येणार आहे\nPrevious articleतिर्थराज सम्मेद शिखरजी की पावन धरा पर मांसाहार हो पूर्ण प्रतिबंध सागर सव्वालाखे ने कि मुख्यमंत्री हेमंत सोरेन से मांग \nNext articleपतंगचा नायलाॅन मांजा विक्रेत्यावर शेगांव गुन्हे शोध पथकाची कार्यवाही…\nनांदगाव खंडेश्वर मध्ये युवकाने घडवले माणुसकीचे दर्शन रस्त्यावर सापडलेल्या महत्वपुर्ण कागदपत्रांची बॅग फोनवरून संपर्क करून केली सुपुर्त \nहिंदुराष्ट्र सेना अकोला द्वारा आयोजीत ई – श्रम कार्ड नोंदणी शिबीर संपन्न \nवीज वितरण कंपनीच्या नियोजनशून्य कारभारामुळे शेतकऱ्याचे हाल\nसंपादक : श्री.जगदीश आगरकर\nनांदगाव खंडेश्वर मध्ये युवकाने घडवले माणुसकीचे दर्शन \nहिंदुराष्ट्र सेना अकोला द्वारा आयोजीत ई – श्रम कार्ड नोंदणी...\nवीज वितरण कंपनीच्या नियोजनशून्य कारभारामुळे शेतकऱ्याचे हाल\nतलाठी अनिल अंभोरे यांची तहसील कार्यालयाचे वाॅशरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या \nसौ. जयश्री नामदेव पारस्कर या विवाहितेवर खुनी हल्ला \nअकोल्यातील भावी जिल्हाधिकाऱ्याचा अखेर कोरोनाने घेतला बळी \nया इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो बुलढाणा न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील\nस्थानिक गुन्हे शाखा, अकोला द्वारा 24 तासाच्या आत दरोड्याच्या गुन्ह्याचा उलगडा...\nसंत गाडगेबाबा सेवा समिती व दिव्यांग विकास आघाडी द्वारा आयोजीत \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/335970", "date_download": "2022-01-23T21:12:26Z", "digest": "sha1:KBNENNEZZHLPWTVXA55FJ5IX5D2TOWPF", "length": 2126, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"वर्ग:इ.स. १३४१\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"वर्ग:इ.स. १३४१\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२१:२३, २ फे��्रुवारी २००९ ची आवृत्ती\n२२ बाइट्सची भर घातली , १२ वर्षांपूर्वी\n१३:२२, २७ जानेवारी २००९ ची आवृत्ती (संपादन)\nJAnDbot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: lt:Kategorija:1341 metai)\n२१:२३, २ फेब्रुवारी २००९ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nVolkovBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: pt:Categoria:1341)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://www.rapidtables.org/mr/calc/light/fc-to-lux-calculator.html", "date_download": "2022-01-23T21:14:12Z", "digest": "sha1:6DDAYPNNCZKJQKCY2ENCAM4PSIX5E3KN", "length": 3727, "nlines": 42, "source_domain": "www.rapidtables.org", "title": "लक्स (एलएक्स) रूपांतरण कॅल्क्युलेटरपासून फूटकेँडल्स", "raw_content": "\nमुख्यपृष्ठ / कॅल्क्युलेटर / लाइटिंग कॅल्क्युलेटर / लुटस ते फुट\nलक्स रूपांतरण कॅल्क्युलेटर ते पादचारी\nफुटकॅन्डल्स (एफसी) ते लक्स (एलएक्स) रूपांतरण कॅल्क्युलेटर आणि कसे रूपांतरित करावे यासाठी प्रकाश\nफूटकँडल्स (एफसी) मध्ये प्रदीपन प्रविष्ट करा आणि लक्स (एलएक्स) मध्ये प्रकाश मिळविण्यासाठी कॅल्क्युलेट बटण दाबा :\nपादचारी मध्ये प्रदीपन प्रविष्ट करा: एफसी\nलक्स मध्ये प्रदीर्घ परिणाम: lx\nलक्स टू फूटकेन्डल्स कॅल्क्युलेटर ►\nलक्स टू फूटकॅन्डल्स रूपांतरण सूत्र\nलक्स टू फूटकेन्डल्स कॅल्क्युलेटर\nलुमेनस ते लक्स कॅल्क्युलेटर\nवुट्स ते लुमेनस कॅल्क्युलेटर\nलुमेन्स ते वॅट्सची गणना\nमुख्यपृष्ठ | वेब | मठ | वीज | कॅल्क्युलेटर | परिवर्तक | साधने\n© 2022 रॅपिडटेबल्स.ऑर्ग | बद्दल | वापराच्या अटी | गोपनीयता धोरण | कुकीज व्यवस्थापित करा\nही वेबसाइट आपला अनुभव सुधारित करण्यासाठी, रहदारीचे विश्लेषण करण्यासाठी आणि जाहिराती प्रदर्शित करण्यासाठी कुकीज वापरते. अधिक जाणून घ्या\nओके सेटिंग्ज व्यवस्थापित करा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://barshilive.com/good-news-corona-diagnostic-kit-for-just-rs-650-research-by-iit-delhi/", "date_download": "2022-01-23T22:47:49Z", "digest": "sha1:AYDOD2QQGV7CQBPQVE4QKSF2ZWIH5KH5", "length": 8789, "nlines": 99, "source_domain": "barshilive.com", "title": "आनंदाची बातमी : अवघ्या ६५० रुपयांना मिळणार कोरोना निदान किट, IIT दिल्लीचं संशोधन,ICMR ची मान्यता", "raw_content": "\nHome आरोग्य आनंदाची बातमी : अवघ्या ६५० रुपयांना मिळणार कोरोना निदान किट, IIT दिल्लीचं...\nआनंदाची बातमी : अवघ्या ६५० रुपयांना मिळणार कोरोना निदान किट, IIT दिल्लीचं संशोधन,ICMR ची मान्यता\nGood News : अवघ्या ६५० रुपयांना मिळणार कोरोना निदान किट, IIT दिल्लीचं संशोधन\nनवी दिल्ली, १६ जुलै : कोविड रुग्णाची तपासणी करण्यास���ठी कमी खर्चाची कोविड चाचणी किट्स आयआयटी दिल्लीच्या संशोधकांनी तयार केली आहे. त्याला भारतीय संशोधन परिषदेची (ICMR) मान्यता दिली आहे. या कोविड किट्सचे लोकार्पण केंद्रीय मानव संसाधन मंत्री रमेश पोखरीवाल निशंक तर केंद्रीय मानव संसाधन राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी अकोलामधून ऑनलाईन केले.\nआमच्या फेसबुक पेज ला लाईक करा\nमेक इन इंडिया मोहिमे अंतर्गत विकसित करण्यात आलेल्या या किटची किंमत केवळ ३९९ रुपये इतकी माफक आहे. मात्र बाजारातील विक्रीवेळी या निदान किटची किंमत ६५० रुपये राहील.\nतसेच या निदान किटच्या माध्यमातून अवघ्या ३ तासांत कोरोना चाचणीचा अहवाल मिळवता येईल, असा दावा आयआयटी दिल्लीने केला आहे.\nयामध्ये जर या निदान किटला यश आले तर देशाच्यादृष्टीने ही अत्यंत महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त बाब ठरणार आहे.\nआयआयटी दिल्लीने विकसित केलेल्या निदान किटची निर्धारित किंमत ३९९ रुपये, आरएनए किट १५० रुपये आणि बाजारातील किंमत ६५० रुपये अशी असणार आहे.\nशास्त्रज्ञांच्या अथक प्रयत्नामुळे ही किट निर्धारित वेळेत तयार झाली असून हे एक क्रांतीकारी काम असल्याचे त्यांनी सांगुन सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. नागरिकांनी पुढे येऊन आपल्या कोविडबाबतच्या चाचण्या करुन घ्याव्या असे आवाहनही धोत्रे यांनी यावेळी केले.\nPrevious articleअवैध पिस्तुलांची तस्करी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश ; 42 गावठी कट्टे, 66 जिवंत काडतुसे व एक कार जप्त\nNext articleमुंबईत फोर्ट भागात सहा मजली इमारत कोसळली ; दोघाचा मृत्यू, मुख्यमंत्री घटनास्थळी दाखल\nबार्शीत श्री गणेश रोड गणेश मंडळाच्या सहकार्याने लसीकरण शिबीर\nदेवळालीत स्मशानशांतता, लोकप्रतिनिधीच करतात अंत्यविधी\nबार्शी तालुक्यातील कोविड-लसीकरण सुरळीतपणे राबवा- तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी मार्गदर्शक सुचना केल्या जाहीर\nवैरागच्या विकासासाठी भूमकर यांच्या पाठीशी ताकद उभी करणार-रोहित पवार\nवृक्ष संवर्धन समिती च्या वतीने गच्चीवरील बाग तसेच परसबाग स्पर्धेच आयोजन\nनिमित्त बार्शीतील कथित शेअर घोटाळ्याचे : रोडपती…. करोडपती…. वाचा सविस्तर-\n अलीपुर रोड परिसरातून महिलेचे गंठण भरदिवसा लंपास; २ जणां विरुद्ध...\nसोलापुरात शेततळ्यात बुडून आईसह दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू\nवैराग मध्ये एक पतिपत्नी विजयी तर एक पतिपत्नी पराभूत\nचिंताजनक: बार्शीत तीन दिवसात २७१ नवे कोरोना रुग्ण सापडले\nराष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष काका साठेंनी झेडपीच्या आवारात लगावली एकाच्या ‘कानाखाली’ |...\nवैराग नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या निरंजन भूमकरांची एकहाती झेंडा-भाजप चार तर शिवसेना...\nबार्शी शेअर मार्केट घोटाळा: विशाल फटे याला 10 दिवसांची पोलीस कोठडी;...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00640.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VID-AKO-municipal-concil-school-in-vani-5039936-NOR.html", "date_download": "2022-01-23T22:49:58Z", "digest": "sha1:2I7W7FMJBG2VRZZU4JBKNKXHLIFQCD4D", "length": 9664, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "municipal concil school in vani | नपा प्राथमिक शाळांची अवस्था झाली दयनीय - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nनपा प्राथमिक शाळांची अवस्था झाली दयनीय\nवणी - वणीयेथील नगरपालिकेच्या शाळांची प्रचंड प्रमाणात दुरवस्था झाली आहे. परिणामी, शाळा क्रमांक दोनमध्ये बांधण्यात आलेल्या वर्गखोल्यांना शौचालयाचे स्वरूप प्राप्त झाले तर इतर शाळांमधील चिमुकल्यांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. जुन्या इमारती मोडकळीस आल्याने धोक्याची शक्यताही आहे. पालिका प्रशासन मात्र या गंभीर प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार नगरसेवक अभिजित सातोकर सिद्दीक रंगरेज यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.\nवणी शहरामध्ये नगरपालिकेच्या ११ प्राथमिक शाळा आहेत. त्यामध्ये विद्यार्थ्यांना पिण्यासाठी पाणी, मुतारी, संडास, वर्गखोल्यांवरील छप्पर आदी सुविधाच उपलब्ध नाहीत. ज्या शाळांमध्ये ह्या सुविधा आहेत, त्या शाळांची इमारत अत्यंत जीर्ण झालेली आहे. नगरसेवक अभिजित सातोकर सिद्दीक रंगरेज यांनी शाळांची प्रत्यक्ष पाहणी केली असता, शाळा क्रमांक चारमधील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये किडे, नारू आणि गांडूळ आढळून आलेले आहेत. शाळा क्रमांक तीनमध्ये विद्यार्थ्यांकरिता भारतीय स्टेट बँकेने दिलेले जलशुद्धीकरण यंत्र धूळ खात पडले आहे. तर, वर्गखोल्यांचे छत मोडकळीस आलेले आहे. परिणामी, शाळा क्रमांक तीनमधील वर्गखोल्यांची दुरवस्था झाल्याने विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका असल्याची शक्यताही नगरसेवकांनी तक्रारीतून वर्तवली आहे. शाळा क्रमांक नऊमध्ये पालिकेने कोणतीही सुविधा पुरवलेली नाही, ना पाण्याची सोय, ना धड बसायची सोय अशी दयनीय अवस्था या शाळेची झाली आहे. शाळा क्रमांक ���हाला नवीन इमारत आहे. मात्र, या इमारतीचा वापरच होत नाही. तसेच मुलांच्या बसण्याच्या जागेवर स्वयंपाकासाठी आणलेली जळावू लाकडे ठेवण्यात आली आहे. उर्दू शाळेसभोवताल घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे आणि शाळाच पूर्णत: अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेली आहे. या शाळेची इमारतसुद्धा नादुरुस्त आहे. परिणामी, चिमुकल्यांच्या जीवाला धोका होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे राजकारण बाजूला ठेवत नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या जीवाचा विचार करणे आवश्यक आहे. ते तसे करत नसतील तर जिल्हाधिकारी यांनी याबाबत त्यांना निर्देश देण्याची मागणी होत आहे.\nतसे पाहिजे तर जिल्हाभरातीलच नगरपालिकेच्या शाळांची अवस्था सध्या वाईट झाली आहे. शैक्षणिक गुणवत्ता सातत्याने घसरत असल्याने पालकवर्ग आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळांमध्ये प्रवेश मिळवून देत आहे. लागेल तेवढा खर्चाची त्याची तयारी आहे.\nउर्दू शाळेसाठी निविदा प्रक्रियाच नाही\nउर्दूशाळेला अल्पसंख्याक निधी आलेला असताना नगरपालिकेेने अद्याप निविदा प्रक्रिया केलीच नसल्याचा आरोप तक्रारीतून करण्यात आला आहे. तर, शाळा क्रमांक दोनमध्ये सर्व शिक्षा अभियानातून बांधण्यात आलेल्या वर्गखोल्यांचा वापर शौचालयासाठी होत आहे. एकूणच पालिका पदाधिकारी अधिकाऱ्यांच्या उदासीन धोरणामुळेच वणी शहरातील शाळांची दयनीय अवस्था झाल्याची तक्रार नगरसेवक अभिजित सातोकर सिद्दीक रंगरेज यांनी करीत चौकशीची मागणी केली आहे.\nशहरात इंग्रजी माध्यमांची शाळा सुरू करावी\nनगरपालिकेतीलशाळांमध्ये मराठी उर्दू माध्यम शिकवण्यात येते, परंतु इतर खासगी शाळांमध्ये सेमी इंग्रजी माध्यम सुरू आहे. परिणामी, पालकांचा कल खासगी शाळांकडे वळला असल्याने पालिकेने सेमी इंग्रजी माध्यमचे वर्ग सुरू करण्याची मागणीसुद्धा नगरसेवकांनी केली आहे.\nदोषींविरुद्ध कडक कारवाई करण्याची गरज\nपालिकेतीलशाळांमधील पहिल्या वर्गात अत्यंत कमी पटसंख्या आहे. पालिकेचे उदासीन धोरण विद्यार्थ्यांच्या जीवाशी सुरू असलेला खेळ पालिकेतील अधिकारी पदाधिकारी करीत आहे. तरी या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी नगरसेवक अभिजित सातोकर सिद्दीक रंगरेज यांनी केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00640.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-aam-aadmi-party-suspends-national-executive-member-rakesh-sinha-4952219-NOR.html", "date_download": "2022-01-23T22:44:41Z", "digest": "sha1:A5W7CFWZZKJVIZZIE4T4A2Z6EPBRMICW", "length": 7333, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Aam Aadmi Party Suspends National Executive Member Rakesh Sinha | यादव-भूषण यांच्या हकालपट्टीच्या निर्णयाला विरोध केल्याने 'आप' कार्यकारिणी सदस्य सिन्हा निलंबित - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nयादव-भूषण यांच्या हकालपट्टीच्या निर्णयाला विरोध केल्याने \"आप' कार्यकारिणी सदस्य सिन्हा निलंबित\nनवी दिल्ली - आम आदमी पार्टीचे (आप) कार्यकारिणी सदस्य राकेश सिन्हा यांना पक्षाने निलंबित केले आहे. पक्षात सध्या सुरू असलेल्या वादात सिन्हा यांनी काही निर्णयांवर तीव्र विरोध दर्शवला होता. विशेषत: योगेंद्र यादव व प्रशांत भूषण यांच्यावर पक्षाने केलेल्या कारवाईवर ते प्रचंड नाराज होते.\nदरम्यान, आपचे तामिळनाडूतील नेते क्रिस्टिना सामी यांनीही याच मुद्द्यांवर राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, सिन्हा यांना निलंबित करण्याचा निर्णय रविवारीच घेण्यात आला असल्याचे पक्षसूत्रांनी सांगितले.\nपक्षाची राजकीय निर्णयविषयक समिती व राष्ट्रीय कार्यकारिणीतून योगेंद्र यादव व प्रशांत भूषण यांची हकालपट्टी करण्यात आली होती. याच वेळी त्यांचे समर्थक अजित झा व आनंदकुमार यांच्यावरही कारवाई करण्यात आली. उत्तर प्रदेशातील आपचे नेते सिन्हा यांनी यादव व भूषण यांच्यावर केलेल्या कारवाईवरून जाब विचारला होता. हा निर्णय घेण्यापूर्वी पक्षाच्या लोकपालकडे तसा प्रस्ताव पाठवणे आवश्यक होते, असे सिन्हा यांनी पक्षाचे सचिव पंकज गुप्ता यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले होते. नंतर २८ मार्च रोजी झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत जेव्हा यादव व भूषण यांना पक्षाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याचा विषय झाला तेव्हा सिन्हा यांनी या निर्णयाच्या निषेधार्थ बैठकीतून काढता पाय घेतला होता.\nबैठकीबद्दल कसे माहीत नाही\nसिन्हा यांनी पंकज गुप्ता यांना लिहिलेल्या ज्या पत्रावरून त्यांना निलंबित करण्यात आले त्या पत्रात त्यांनी १८ मार्च रोजी यादव-भूषण यांच्यावर कारवाई करण्यासाठी बोलावलेल्या पक्ष कार्यकारिणी बैठकीविषयी विचारणा केली होती. पत्रात त्यांनी म्हटले होते की, ‘मी बैठकीला उपस्थित राहणार की नाही, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला ��ेव्हा मला बैठकीविषयी कळाले. मला तुमच्याकडून बैठकीची सूचना तर मिळाली नाहीच, उलट या बैठकीनंतर दुसरी कोणतीही बैठक होणार नाही, असे एसएमएसवर कळवण्यात आले होते. मला अजूनही कळत नाही की मला कार्यकारिणी बैठकीपासून का दूर ठेवण्यात आले\nसिन्हा यांचे निलंबन व क्रिस्टिना यांच्या राजीनाम्यामुळे आपच्या निर्णयाधिकारी असलेल्या सर्वोच्च समितीची सदस्यसंख्या आता केवळ १६ राहिली आहे. सिन्हा यांच्या व्यतिरिक्त उत्तर प्रदेशातील अन्य एक नेते विशाल लाठे यांनाही निलंबित करण्यात आले आहे. केजरीवाल समर्थक नेत्यांनी कारवाई केल्यानंतर यादव व भूषण यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेला क्रिस्टिना व लाठे उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00640.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mazespandan.com/2021/06/10/%E0%A4%86%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF/", "date_download": "2022-01-23T20:33:50Z", "digest": "sha1:T3USUHECI6I4PYXVGPAP6X2EQHIMWV3E", "length": 17106, "nlines": 223, "source_domain": "mazespandan.com", "title": "आध्यात्मिक: उपयुक्त माहिती – स्पंदन", "raw_content": "\nमराठी मन, मराठी स्पंदन..\nयाला जीवन ऐसे नाव..\nरेल्वेत बर्थ कसे बुक केले जातात\nआध्यात्मिक कुठेतरी वाचलेले.. जरा हटके\n१) देवासमोर लावलेल्या समईची ज्योत केव्हाही दक्षिणेकडे का असू नये \nउत्तर: ती यमाची मृत्यू ची दिशा आहे . यमाची पुजा केली जात नाही. फक्त दिवाळीत यम व्दितीयाला यमाचे पुजन केले जाते तेव्हा दक्षिणेला दिवा लावला जातो.\n२) स्त्रियांनी केव्हाही तुळस का तोडू नये\nउत्तर: ही सौभाग्य देणारी आहे म्हणून.\n३) देव-देवतांना वंदन करताना डोक्यावरील टोपी का काढावी\nउत्तर: ब्रह्मरंध्राकडे निर्गुण ईश्वरी उर्जा आकृष्ट होते व ती ग्रहण करण्यासाठी टोपी काढावी .\n४) शिवपिंडीला अर्धीच प्रदक्षिणा का घालावी\nउत्तर: शिवसुत्र आहे महादेवाचे. रद्रगण, पितृगण,लिंगाच्या टोकाला तीर्थ प्रसादासाठी बसलेले असतात .त्याना प्रदक्षिणा होईल म्हणून.\n५) एकाच घरात दोन शिवलिंगे, दोन शाळीग्राम, दोन सुर्यकांत, दोन चक्रांक, तीन देवी, गणपती व दोन शंख पूजेस का पुजू नयेत \nउत्तर: प्रत्येक गोष्टीत एक तत्व असते. आई बाप दोन होऊ शकत नाही एकच असतात अव्दैताची पुजा करतात, व्दैताची पुजा केली जात नाही म्हणून.\n६) गायत्री मंत्र आसनावर बसून जपावा. रस्त्यातून जाता येता किंवा गाडीत का जपू नये \nउत्तर: हा मंत्रराज आहे, ज्या मंत्राना ��ीज असतात, ते मंत्र सोवळ्यातच आसनावर करायचे असतात. कारण चित्ताची एकाग्रता महत्वाची असते. रस्त्यातून जाता येता किंवा गाडीत जपताना ती एकाग्रता साधत नाही व शरीर दोष येतो अंतर्मुखता साधत नाही. त्यामुळे मंत्रजपाचे फल मिळत नाही म्हणून ….\n७) शाळीग्राम पूजावयाचे ते सम पूजावेत. मात्र समांमध्ये दोन का पुजू नयेत \nउत्तर: शाळीग्राम हा स्वयंभू आहे. हे विष्णूचे प्रतिक आहे व दोन पुजले तर कर्त्याला उद्वेग, कलह प्राप्त होतो म्हणून ..\n८) निरंजनात तुप व तेल कधीही एकत्र का घालू नये \nउत्तर: तूप हे सत्व तत्व व निर्गुण आहे व तेल हे रज तत्व व सगुण आहे. म्हणून हे दोन्ही एकत्र करता येत नाही. नाहीतर तम तत्व वाढेल. राक्षसी संकटे येतील म्हणून.\n९) देवदेवतांच्या मूर्तीची वा फोटोची तोंडे कधीही दक्षिणेकडे किंवा एकमेकांसमोर का करू नयेत \nउत्तर: त्यांच्या तेजाच्या लहरी स्पंदने समोर फेकली जातात त्यामुळे शत्रुत्वाचा दोष येतो म्हणून …\n१०) विष्णूच्या मस्तकावर वाहिलेले फुल मनुष्याने आपल्या मस्तकावर का ठेवू नये \nउत्तर: फुले ही देवतांची पवित्रके आहेत. विष्णुतत्त्व व चैतन्य त्या फुलात येते ते शक्तीस्वरुप होते ही शक्ती आपणास सहन होत नाही म्हणून ..\n११) शिव मंदिरात झांज, सूर्य मंदिरात शंख व देवी मंदिरात बासरी का वाजवू नये \nउत्तर: शिवाचा तमभाव आहे व झांजेतुन तमतत्वाचे स्वर उत्पन्न होतात त्यामुळे शिवास विरक्ती येते म्हणून…\nसर्य हा अग्नी तत्त्वाचा आहे व शंखनादही अग्नीतत्वाचा आहे दोन्हीही शक्ति एकरूप झाल्यावर रज कणाचे घर्षण होते. सुक्ष्म ज्वाळाची निर्मिती होते व त्यामुळे दाह निर्माण होतो म्हणुन…\nदेवी मंदिरात बासरी ही नाद पोकळी निर्माण करतो. शक्तीतत्व ह्या नादात पोकळीत रहात नाही. ती हिरण्यगर्भा आहे. ती प्रसूति वैराग्य आहे..\n१२) आपली जपमाळ व आसन कधीही दुस-यास वापरण्यास का देवू नये \nउत्तर: त्यात आपल्या सेवेच्या सात्विक लहरीचे बंधन झालेले असते. ते दुस-यास दिल्यास त्याला ते मिळते व साधनेत त्या आसनावर आळस येतो.\n१३) देवाला नेहमी करंगळी शेजारील बोटाने गंध का लावावे\nउत्तर: हाताची पाची बोटे ही त्या त्या तत्वाशी निगडीत आहेत .\nमध्यमा-स्वतः/अनामिका -देव/करंगळी -ऋषी /\nम्हणून देव बोटानेच देवाला गंध लावावे…\n१४) समईत नेहमी १, ३, ५, ७ अशा विषम वाती का असाव्यात सम का असू नयेत\nउत्तर: विषम तत्व हे ��म आहे त्यामुळे आपल्याकडे येणारे तम ते विषम उसळते व सात्विक लहरी प्रस्थापित करते म्हणून..\n१५) अंगावर फाटलेला कपडा कधीही का शिवू नये\nउत्तर: पितराना दोष लागतो म्हणून..\n१६) उंब-यावर बसून का शिंकू नये\nउत्तर: उबरा हा मुळात बसण्यासाठी नाही तेथे सर्वतिर्थे बसतात. तिथे घराची सात्विक ऊर्जा स्तंभित असते शिंकेने तिला व्यास येतो त्यामुळे अपशकुन घडतो म्हणून….. घडल्यास पाणी शिंपडावे……\n१७) निजलेल्या माणसास का ओलांडून जावू नये\nउत्तर: झोपलेला शव असतो म्हणजे शिव असतो म्हणून ..\n१८) मांजराना प्रेत ओलांडून का देवू नये\nउत्तर: प्रेत प्रेतच राहते म्हजे पिशाच्च योनित जाते त्याला मोक्ष प्राप्ती होत नाही म्हणून ..\n१९) रात्रीच्या वेळी मीठ किंवा उडीद का आणू नयेत किंवा दुस-यास का देवू नयेत \nउत्तर: याच्यात करणीतत्व आहेत. आकर्षण क्रिया पटकन होते व बळीतत्त्व आहे म्हणून ….\n२०) सायंकाळी केर का काढु नये\nउत्तर: लक्ष्मीला आवडत नाही .\nलक्ष्मी हळूहळू निघून जाते व अलक्ष्मीला आवडते…\n२१) रस्त्यात प्रेत दिसल्यास नेहमी नमस्कार का करावा.\nउत्तर: शव= शिव म्हणून नमस्कार करावा….\n२२) कुणाच्या घरातून परत निघताना जातो असे न म्हणता येतो असे का म्हणावे \nउत्तर: येणे घडते नाहीतर कायमचे जाणे होते…\n२३) एका हाताने देवाला नमस्कार का करू नये.\nउत्तर: दश इन्द्रियाचा नमस्कार मह्त्वाचा असतो . पंचतत्त्वाचा नाही …\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)\nbeautifulblogsmarathi blog kattamarathi blogs kathamarathi blogs listmarathiblogswhatsappआध्यात्मिकआपली जपमाळकरंगळीतेजाच्या लहरी स्पंदनेबासरीमराठीमराठी अवांतर वाचनमराठी कथामराठी कवितामराठी भाषामराठी विचारमाझे स्पंदनरसिकलेखलेखनविषम तत्वशक्तीस्वरुपशाळीग्रामसात्विक लहरीस्पंदन\nशिवकालीन किल्ल्यांच्या अभेद्यपणामागचे तंत्रज्ञान..\nडालडा आणि मराठी माणूस\nयाला जीवन ऐसे नाव..\nरेल्वेत बर्थ कसे बुक केले जातात\nवपुंच्या साहित्यरूपी अथांग महासागराला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न.\nGood Thoughts Google Groups Life Technology Uncategorized Whatsapp आध्यात्मिक ऐतिहासिक कविता कुठेतरी वाचलेले.. जरा हटके जागतिक राजकारण दिनविशेष प्रेम प्रेरणादायी मराठी सण राजकीय राशिभविष्य २०२१ राशीचक्र वपु विचार विनोदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00640.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/20176/beautiful-tourist-places-in-india-that-looks-like-foreign-destination-part-3/", "date_download": "2022-01-23T22:12:59Z", "digest": "sha1:E4C7AP42O6EGBQKSJEBV25TA5WVOOG4R", "length": 9722, "nlines": 82, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " ' खुद्द आपल्या भारतात ही ठिकाणे असताना foreign trip ला जाऊन पैसे का वाया घालवता?-भाग ३", "raw_content": "\nखुद्द आपल्या भारतात ही ठिकाणे असताना foreign trip ला जाऊन पैसे का वाया घालवता\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nमागील भागाची लिंक : खुद्द आपल्या भारतात ही ठिकाणे असताना foreign trip ला जाऊन पैसे का वाया घालवता\nआपल्या देशात निसर्गाचे अद्भुत नजारे आपल्याला अनुभवायला मिळतात. या लेखाच्या मागील दोन भागात आपण अशाच काही पर्यटन स्थळांची माहिती घेतली ज्यांच्या समोर परदेशी पर्यटन स्थळे देखील कमी आहेत.\nआज या लेख मालिकेच्या शेवटच्या भागात आम्ही आपल्यासमोर अशाच काही आणखीन स्थळांची माहिती घेऊन आलो आहोत.\n१. कच्छ रण आणि बॉनविले सॉल्ट फ्लॅट्स\nजशी शांतता तुम्हाला अमेरिकेच्या बॉनविले सॉल्ट फ्लॅट्सला बघून मिळेल तशीच शांतता तुम्ही गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील रण येथेही अनुभवाल.\nकच्छचा रण हा गुजरात राज्यातील कच्छ जिल्ह्यातील उत्तर आणि पूर्वमध्ये पसरलेलं मिठाचं मैदान आहे.\n२. चित्रकूट धबधबा आणि नायगारा फॉल्स\nकॅनडा हे तिथल्या नायगारा फॉल्ससाठी जगप्रसिद्ध आहे, पण तो नायगारा फॉल्स फक्त कॅनडामध्येच आहे असं नाहीये. आपल्या देशातील छत्तीसगढ राज्यातील चित्रकूट धबधबा काही नायगारा फॉल्सपेक्षा कमी नाही.\nत्यामुळे एवढ्या दूर कॅनडाला जाऊन पैसे वाया घालविण्यापेक्षा चित्रकूट धबधबा बघायला जा…\n३. गंडीकोटा कॅन्यन आणि ग्रॅण्ड कॅन्यन\nआपल्याला असं वाटत असेल की ग्रॅण्ड कॅन्यन हे केवळ अमेरिकेतच आहे, पण तुमचा हा समज चुकीचा आहे.\nआपल्याजवळ आपला स्वतःचा ग्रॅण्ड कॅन्यन आहे, आंध्रप्रदेश राज्यातील गंडीकोटा हिल्स मधील कॅन्यन तुम्हाला अमेरिकेतील ग्रॅण्ड कॅन्यनची आठवण करवून देईल.\n४. बंगळुरू कॅसल आणि विंडसर कॅसल…\nबंगळुरू कॅसल हे इंग्लंडमधील विंडसर कॅसल यापासून प्रेरित असल्याचे म्हटले जाते. या किल्ल्याला टिपू पॅलेस देखील म्हणतात. बंगळूर येथील हे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे.\nया किल्ल्याची वास्तुशैली आणि बनावटीवरून मुघलांची जीवनशैली दिसून येते.\n५. अंदमान आणि स्पेन\nअंदमान येथील स्कुबा डायविंग आणि स्पेनच्या स्कुबा डायविंगमध्ये तुम्हाला जराही फरक नाही जाणवणार.\n६. मुन्नार आणि बोह येथील चहाचे मळे…\nकेरळ राज्यातील मुन्नार या हिल स्टेशन वरील चहाचे मळे आणि मलेशिया येथील बोह टी प्लँटेशन हे तुम्हाला सारखेच भासतील.\n७. एल्लपी येथील बॅकवॉटर आणि व्हेनिस…\nकेरळ येथील एल्लपीच्या बॅकवॉटरमधील राईड ही इटलीच्या व्हेनिस एवढीच सुखदायक असेल. त्यासाठी तुम्हाला व्हेनिसला जायची गरज नाही.\nजेव्हा आपल्याच देशाला पर्यटनाचा एवढा समृद्ध वारसा लाभला आहे, तर इतर देशात जाऊन आपला पैसे आणि वेळ का वाया घालवता. त्यापेक्षा आपल्याच देशात फिरायला जा.\nयामुळे दोन गोष्टी साध्य होतील.\nएक तर तुमचा वेळ आणि पैसे वाचेल आणि दुसरं आपल्या देशातील जे लोक पर्यटनावर अवलंबून आहेत त्यांचीही थोडी मदत होईल…\nम्हणजे आपला पैसे आपल्याच देशात राहून आपल्याच देशाच्या कामात येईल… बघा विचार करून रुचलं तर…\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← एक “जाती”बाह्य कम्युनिस्ट: सोमनाथदा, तुम को ना भूल पायेंगे\nलॉर्डस वर “अकरा मुंड्या” चीत : द्वारकानाथ संझगिरी →\nइथे चहा प्यायल्यावर बिस्किट म्हणून तुम्ही चक्क कप खाऊ शकता; वाचा काय आहे\nदाढी-मिशा नाहीत, मग पुरुषांना प्रवेश नाही प्राण्यांमधील माद्यांनाही नो एंट्री…\nकोरोनाचं सावट सरताच ज्याच्या कणाकणात सौंदर्य नांदतं अशा जगातल्या सर्वात सुंदर गावाला नक्की भेट द्या\nOne thought on “खुद्द आपल्या भारतात ही ठिकाणे असताना foreign trip ला जाऊन पैसे का वाया घालवता\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00640.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.livemarathi.in/baban-ranges-candidature-application-filed-for-district-bank/", "date_download": "2022-01-23T20:34:17Z", "digest": "sha1:UDCJ7ETG6YQV7MWGNRBVTAMSGQFLF23J", "length": 11286, "nlines": 99, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "जिल्हा बँकेसाठी बबन रानगे यांचा उमेदवारी अर्ज दाखल… | Live Marathi", "raw_content": "\nHome कोल्हापूर जिल्हा बँकेसाठी बबन रानगे यांचा उमेदवारी अर्ज दाखल…\nजिल्हा बँकेसाठी बबन रानगे यांचा उमेदवारी अर्ज दाखल…\nमुरगुड (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक जाहीर झाल्यापासून जिल्ह्यातील नेत्यांचे बिनविरोधसाठी प्रयत्न चालू आहेत. तरीही निवडणूक अंतिम टप्प्यात काय वळण घेईल याचा कोणालाच अंदाज नाही. त्यामुळं आजी-माजी आमदार खासदार, विद्यमान सं���ालक यांनीही आपले उमेदावरी अर्ज दाखल केले आहेत. धनगर समाजाचे नेते, मल्हार सेनेचे राज्याध्यक्ष बबन रानगे यांनी ही आपला अर्ज शक्तिप्रदर्शन करून दाखल केला आहे.\nअर्ज दाखल करताना त्यांच्या सोबत सभासद व धनगर समाजाचे मातब्बर नेते उपस्थित होते. पालकमंत्री सतेज पाटील यांचे निकटवर्तीय आणि गोकुळचे संचालक बयाजी शेळके हे सुद्धा अर्ज दाखल करताना रानगे यांच्यासोबत होते. रानगे हे गेली तीस वर्षे धनगर समाजाच्या न्यायहक्कांसाठी अहोरात्र प्रयत्नशील आहेत. त्यांच्यासारख्या तळमळीच्या कार्यकर्त्याला जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात स्थान मिळावे ही कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम धनगर बांधवांची अपेक्षा आहे.\nपालकमंत्री सतेज पाटील यांनी बयाजी शेळके यांच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला गोकुळचा संचालक करून जो न्याय धनगर समाजाला दिला. त्याची पुनरावृत्ती जिल्हा बँकेत बबन रानगे यांच्या रुपात होणार का हा औत्सुक्याचा विषय सर्वसामान्य धनगर बांधवांमध्ये चर्चिला जात आहे.\nPrevious articleआमदार चंद्रकांत जाधव यांची ‘लक्षवेधी’ जनहितार्थ केलेली कामे…\nNext articleकर्नाटकातील दोघांना ओमिक्रॉनची लागण : केंद्रीय आरोग्य मंत्रालय\nअन्यथा गोकुळच्या कारभारासंदर्भात सर्व पुराव्यांसह जनतेसमोर जावं लागेल : शौमिका महाडिक\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार प्रेरणादायी : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर\nबेरकळवाडी गावाला ‘गोकुळ’ च्या संचालकांची भेट…\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार प्रेरणादायी : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर\nकुरुंदवाड (प्रतिनिधी) : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कार्य आणि नेतृत्व शब्दात सामावणे अशक्य आहे. त्यांचे विचार पुढील पिढ्यांना देखील प्रेरणा देत राहतील. सामान्य माणसांच्या प्रश्नांवर प्रत्यक्ष मैदानात झुंजणाऱ्या,सर्वसामान्य माणसांचा ते बुलंद आवाज होते. देशाच्या...\nबेरकळवाडी गावाला ‘गोकुळ’ च्या संचालकांची भेट…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या मार्गदर्शनाखाली करवीर तालुक्यातील बेरकळवाडी गावाला संचालकांनी भेट दिली. या गावात गुजरात व हरियाणा राज्यातून जातिवंत ४८ म्हैशी खरेदी केलेल्या असून त्यांच्या पासून जन्मलेली मादी वासरे,...\nबिटकॉईनमध्ये गुंतवणुकीदाराची २० लाखांची फसवणूक : तिघांवर गुन्हा दाखल\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करायला लावून केदार रानडेसह अन्य दोघांनी २० लाखांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी सुहास नागन्नावार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजरामपुरी पोलीस ठाण्यात केदार रानडेसह अन्य दोघां विरोधात...\nजिल्ह्यात चोवीस तासात ‘७२३’ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात ७२३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात दोघांचा मृत्यू झाला असून ४२२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – ३११, आजरा –...\nशिवसेनेतर्फे मोफत युनिव्हर्सल पासचे वाटप : रविकिरण इंगवले\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कोरोनाचे दोन डोस पूर्ण झालेल्या नागरिकांना विनामूल्य कोरोना डोसचे प्रमाणपत्र (युनिव्हर्सल पास) विनामूल्य देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. अशी माहिती माजी उपमहापौर रविकिरण इंगवले यांनी...\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘गडहिंग्लज अर्बन’ला भेटला ‘हर्षद मेहता’.. : 13 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली...\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00640.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mahindratractor.com/marathi/tractors/accessories", "date_download": "2022-01-23T21:33:42Z", "digest": "sha1:DAUWYTBAJUAAYEYFOZV6FWM67HLIGBHG", "length": 33660, "nlines": 345, "source_domain": "www.mahindratractor.com", "title": "Tractor Accessories List | Mahindra Tractor Parts | Mahindra Tractors", "raw_content": "\nमहिंद्रा युवराज 215 NXT\nमहिंद्रा जिवो 225 DI\nमहिंद्रा जिवो 225 DI 4WD\nमहिंद्रा जिवो 305DI 4WD\nमहिंद्रा जिवो 245 वाइनयार्ड\nमहिंद्रा जिवो 245 DI 4WD\nमहिंद्रा 255 DI पावर प्लस\nमहिंद्रा युवो 275 DI\nमहिंद्रा 275 DI ECO\nमहिंद्रा 265 DI पावर प्लस\nमहिंद्रा जीवो 365 DI 4WD\nमहिंद्रा 275 DI XP प्लस\nमहिंद्रा 275 DI SP प्लस\nमहिंद्रा युवो TECH + 275\nमहिंद्रा 275 DI TU\nमहिंद्रा 275 TU XP प्लस\nमहिंद्रा 275 DI TU SP प्लस\nमहिंद्रा युवो 415 DI\nमहिन्द्रा युवो TECH + 405\nमहिंद्रा 415 DI SP प्लस\nमहिन्द्रा युवो TECH + 415\nमहिंद्रा 415 DI XP प्लस\nमहिंद्रा 475 DI SP प्लस\nमहिंद्रा 475 DI XP प्लस\nमहिन्द्रा ��ुवो TECH + 475\nमहिंद्रा युवो 575 DI\nमहिंद्रा युवो 575 DI 4WD\nमहिन्द्रा युवो TECH + 575\nमहिंद्रा 575 DI XP प्लस\nमहिंद्रा 575 DI SP प्लस\nमहिंद्रा 585 DI XP प्लस\nअर्जुन नोवो 605 DI-MS\nमहिंद्रा युवो 585 MAT\nमहिन्द्रा युवो TECH + 585\nमहिंद्रा अर्जुन ULTRA -1 555 DI\nअर्जुन नोवो 605 DI-PS\nअर्जुन नोवो 605 DI-i\nअर्जुन नोवो 605 DI–i-4WD\nमहिंद्रा अर्जुन नोवो ULTRA 1 605 DI\nमहिंद्रा नोवो 655 DI\nमहिंद्रा नोवो 755 DI\nमहिंद्रा वॉक-बिहाइंड राईस ट्रान्सप्लांटर MP461\nमहिंद्रा प्लान्टिंग मास्टर पॅडी 4RO\nमहिंद्रा हार्वेस्टमास्टर H12 4WD\nमहिंद्रा हार्वेस्टमास्टर H12 2WD\nफ्रंट एंड लोडर 13 एफएक्स\nफ्रंट एंड लोडर 9.5 एफएक्स\nफ्रंट एंड लोडर 10.2 एफएक्स\nमहिंद्रा युवराज 215 NXT\nमहिंद्रा जिवो 225 DI\nमहिंद्रा जिवो 225 DI 4WD\nमहिंद्रा जिवो 245 DI 4WD\nमहिंद्रा जिवो 245 वाइनयार्ड\nमहिंद्रा जिवो 305DI 4WD\nमहिंद्रा 255 DI पावर प्लस\nमहिंद्रा युवो 275 DI\nमहिंद्रा 275 DI ECO\nमहिंद्रा 265 DI पावर प्लस\nमहिंद्रा जीवो 365 DI 4WD\nमहिंद्रा 275 DI XP प्लस\nमहिंद्रा 275 DI SP प्लस\nमहिंद्रा युवो TECH + 275\nमहिंद्रा 275 DI TU\nमहिंद्रा 275 TU XP प्लस\nमहिंद्रा 275 DI TU SP प्लस\nमहिंद्रा युवो 415 DI\nमहिन्द्रा युवो TECH + 405\nमहिंद्रा 415 DI SP प्लस\nमहिंद्रा युवो 475 DI\nमहिन्द्रा युवो TECH + 475\nमहिंद्रा 415 DI XP प्लस\nमहिंद्रा 475 DI SP प्लस\nमहिंद्रा 475 DI XP प्लस\nमहिंद्रा युवो 575 DI\nमहिंद्रा युवो 575 DI 4WD\nमहिन्द्रा युवो TECH + 575\nमहिंद्रा 575 DI XP प्लस\nमहिंद्रा 575 DI SP प्लस\nमहिंद्रा 585 DI XP प्लस\nमहिन्द्रा युवो TECH + 585\nअर्जुन नोवो 605 DI-MS\nमहिंद्रा युवो 585 MAT\nमहिंद्रा अर्जुन ULTRA -1 555 DI\nअर्जुन नोवो 605 DI-PS\nअर्जुन नोवो 605 DI-i\nअर्जुन नोवो 605 DI–i-4WD\nमहिंद्रा अर्जुन नोवो ULTRA 1 605 DI\nमहिंद्रा नोवो 655 DI\nमहिंद्रा नोवो 755 DI\nमहिंद्रा वॉक-बिहाइंड राईस ट्रान्सप्लांटर MP461\nमहिंद्रा प्लान्टिंग मास्टर पॅडी 4RO\nमहिंद्रा हार्वेस्टमास्टर H12 4WD\nमहिंद्रा हार्वेस्टमास्टर H12 2WD\nफ्रंट एंड लोडर 13 एफएक्स\nफ्रंट एंड लोडर 9.5 एफएक्स\nफ्रंट एंड लोडर 10.2 एफएक्स\nनिवडा * उत्पादन चौकशी\nएम स्मार्ट म्हणजे अस्सल एक्सेसरीजची खास महिंद्रा श्रेणीतील ट्रॅक्टरसाठी बनवलेली लक्षवेधक अभिनव श्रेणी आहे. एम स्मार्ट श्रेणीतील एक्सेसरीज आपल्या ट्रॅक्टरसाठी जादा आराम, टिकाऊपणा आणि स्टाइल पुरविते. संरक्षणासाठी कॅनोपी, सुरक्षिततेसाठी क्लच लॉक, आरामदायक सीट आणि स्टीअरींग कव्हर आणि अधिक खूप काही, एम स्मार्ट एक संपूर्ण पॅकेज पुरविते. या एक्सेसरीज महिंद्रा भूमीपुत्र, महिंद्रा सरपंच आणि महिंद्रा युवा श्रेणीच्या ट्रॅक्टर्ससाठी वापरल्या जाऊ शकतात.\nलेदराइट कापड आणि वॉटरप्रुफ ग्रीन प्लायने झाकलेली सीट तुमच्या जोडीदारासाठी सुखदायक असते.\nसौंदर्यशास्त्रासाठी ट्रॅक्रच्या रंगाशी जुळणारा स्टायलीश लुक\nवॉटरप्रुफ पायासह आधार आणि उच्च टिकाऊपणासाठी रबर पॅडस्\n२ च्या संचात उपलब्ध कोणत्याही एका /दोन्ही फेंडर्सवर बसवता येते\nट्रॅक्टरचे धूळीपासून संरक्षण करते आणि नवीन लुक सांभाळून ठेवते\nकॅनोपीसह किंवा कॅनोपीसहित ट्रॅक्टरसाठी बनवलेले\nमोबाइल फोन चार्जिंगसाठी सहत्व असमाऱ् उपकरणाने तुमचा सेल फोन कोठेही, कधीही चार्ज करा.\nहानी टाळण्यासाठी हँडसेटला संरक्षक गार्ड आहे.\nबाह्य विद्युत पुरवठ्याची गरज नाही.\nट्रॅक्टरसाठी सोयीस्कर केलेली कट-टू-साइझ मोल्ड केलेली पॅडस्\nबॉडी प्रोफाइल्सआणि कंटूर्सशी अचूकतेने जुळण्यासाठी संपूर्ण मोल्डिंग\nकाटकसरीच्या पॅकेजमध्ये सोय, स्टाइल आणि सुरक्षा\nगरम धातूच्या पृष्ठभागाशी संपर्काला अचथळा करण्यात मदत करते.\n१२ व्हो इनपुट एमपी ३ प्लेयर युएसबी, ऑक्झ इनपुट, आयआर रिमोट असलेल्या मायक्रो एसडीसह.\nकामावर असताना आराम,स्टाइल आणि करमणूक.\nतुमच्या पसंतीची गाणी आणिँ एफएम रेडिओ ऐका.\nमाउंटिंग क्लँप्स आणि बेल्टसह १२ मिमी पीव्हीसी लॅमिनेट पेस्टेड एमडीएफ प्लाय बोर्ड बॉक्स मध्ये जोडणी केलेली.\nगंभीर परिस्थितीत सिग्नलिंगच्या हेतूसाठी सायरन महत्त्वाचा आहे.\nसहज बसण्यासाठी मउंटिंग ब्रॅकेटस् सहित येतो.\nबाह्य विद्युत पुरवठ्याची गरज नाही.\nहवेच्या प्रभावी अभिसरणाने उष्णतेवर मात करण्यासाठी आणि आराम अनुभवण्यासाठी\nबाह्य विद्युत पुरवठ्याची गरज नाही.\nसहज बसण्यासाठी माउंटिंग ब्रॅकेटस् सहित पुरवण्यात येतो.\n२ टपावरचे दिवे- ५ डब्ल्यू, लाल आणि पांढरी भिंगे आणि २५० सिरीज् कनेक्टरसह वायरिंग हार्नेस.\nशेती करताना आणि वाहतूक करताना सोयीस्कर\nसहज बसण्यासाठी माउंटिंग ब्रॅकेटस् सहित पुरवण्यात येतो.\nगंभीर परिस्थितीत सिग्नलिंगसाठी महत्त्वाचा.\nबाह्य लिद्युत पुरवठ्याची गरज नाही.\nसहज बसण्यासाठी माउंटिंग ब्रॅकेटस् सहित पुरवण्यात येतो.\n500 सीसीची बल्क क्षमता / 400 ग्राम ग्रेझ कारट्रिज - आवश्यक प्रमाणात वंगण ठेवण्यासाठी पुरेशी आहे\nकॉम्पॅक्ट बॉडी व मऊ रबर ग्रिपसह वजन कमी\nकामावर असताना सोय, स्टाइल आणि करमणूक\nहलक्या वजनाचा, स���टसुटीत बॉडी जी ट्रॅक्टरबरोबर कुठेही घेऊन जाता येते.\nएलइडी बीम लाइटस् फ्लड\n२ कामासाठी दिवे, चौकोनी आकाराचे, १२व्हो. ५५डब्ल्यू, काळोखात काम करण्यासाठी पुरेशी उर्जा\nटपावरचे दिवे - ५डब्ल्यू, लाल आणि पांढर भिगे आणि ३०२५० सिरीज् कनेक्टरसह वायरिंग हारनेस\nस्थापित करण्यासाठी माउंटिंग ब्रॅकेटस् सह येतात\n५००सीसी (५००मिली) बल्क क्षमता\nपावडर कोटेड फिनीशसह लालरंगात उपलब्ध\nसर्व प्रकारच्या हवामानात तुमचे संरक्षण करते\nट्रॅक्टरच्या रंगाशी जुळण्यासाठी आरकर्षक रंगातील टिअर रेझिस्टन्ट, धुता येणारे टारपॉलीन कापड\nदीर्घ काळ टिकणाऱ्या पावडर कोटिंगने फ्रेमला गंजण्यापासून खात्रीशीर संरक्षण\nसूर्यप्रकाशापासून संरक्षणासाठी फ्लॅपटी तरतूद\nअतिरिक्त सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी पाठीमागे हँडलचा आधार\nटिकाऊपणासाह अधिक जादा आराम\nपीयु फोम अस्तरासह असलेले कार सीट सारखे कुशन.\nपाणी रोधक, धुण्यायोग्य साहित्य.\nपीयु-पीव्हीसी कपडा विणलेल्या पॉलीस्टर अंतस्थ शिवण आणि बाहेरील नॉयलॉन शिवणीसह.\nअस्सल गुणवत्तेची सीट कव्हर्स ट्रॅक्टर सीटच्या बाह्यरेषेसाठी पूर्णपणे योग्य डिझाईन केलेली.\nखास विशिष्ट ब्रँड आणि आकर्षक डिझाईनची निवड.\nजादा आराम देते, घसरण टाळते\nघसरण टाळण्यासाठी स्टीअरींग व्हीलला शिवलेले, सुरक्षा, आराम आणि स्टाइलमध्ये वाढ होणारी.\nजाळीदार पीयु कापड जे ड्रायव्हरला एक घट्ट पकड देते, ज्यामध्ये अधिक आरामासाठी फोम अंतस्तर दिला आहे.\nपाणी रोधक, धुण्यायोग्य साहित्य.\n6 गेजचे, 4.5मिमी एमएस रॉड रचना जी इंडिकेटरचे ओरखडे येण्यापासून, तुटण्यापासून, चोरी होण्यापासून आणि इतर नुकसान होण्यापासून रक्षण होण्याची खात्री देते.\nटिकाऊ, गंज आणि झीज- विरोधी पावडर कोटींग.\nट्रॅक्टरला उच्च गुणवत्ता, गुळगुळीत आणि टिकाऊ क्रोम प्लेट केलेल्या गार्ड्ससह एक प्रिमियम लुक जोडण्याची निवड.\nट्रॅक्टर तसेच क्लच प्लेटला सुरक्षेची खात्री होण्यासाठी एक खराखुरा उपाय.\nएक अनोखे चोरी-विरोधी साधन म्हणून काम करते जे ट्रॅक्टरला इंजिन स्टार्ट केल्यानंतर सुद्धा हलण्यापासून रोखते.\nस्वयंचलित डि-क्लच करणे, ज्यामुळे दीर्घ वेळाच्या पार्कींग काळादरम्यान क्लच प्लेटची सुरक्षा होते.\nएका पीसचा शक्तीशाली स्टेनलेस स्टील रॉड जो कापून उघडणे अवघड आहे.\nअधिक सुरक्षेसाठी संगणकीकृत केलेल��� एकमेव बनवलेली चावी पितळेच्या लॉकसह.\nपेन प्रकाराचे प्रेशर गेज\nट्रॅक्टरसाठी वापरण्यास सोपे टायर प्रेशर मोजण्याचे साधन.\nहलक्या वजनाचे, नेटक्या आकाराचे जे पेन सारखे पॉकेटमध्ये ठेवून नेऊ शकतो.\nप्रिमियम गुणवत्तेचे, हवामान-प्रभाव न होणारे एनबीआर-पीव्हीसी साहित्यासह उन, उष्णता आणि पाण्याला प्रतिरोधक.\nधुण्यायोग्य आणि देखभाल करण्यास सोपे.\nउष्ण धातुचा संपर्क होण्यास प्रतिकार करते.\nट्रॅक्टरचा लुक अधिक आकर्षक करताना बॉडी रूपरेखा आणि बाह्यरूपाला जुळणारे साचेबद्ध आकारात बनवलेले फुट मॅट्स.\nमहिन्द्रा जीवो 225 DI महिन्द्रा जीवो 225 DI 4WD महिन्द्रा जीवो 245 DI 4WD महिन्द्रा जीवो 245 वाइनयार्ड महिंद्रा जिवो 305DI 4WD महिन्द्रा जीवो 365 DI 4WD\nमहिन्द्रा 275 DI XP प्लस महिन्द्रा 275 TU XP प्लस महिन्द्रा 415 DI XP प्लस महिन्द्रा 475 DI XP प्लस महिन्द्रा 575 DI XP प्लस महिन्द्रा 585 DI XP प्लस\nमहिन्द्रा 275 DI SP प्लस महिन्द्रा 275 DI TU SP प्लस महिन्द्रा 415 DI SP प्लस महिन्द्रा 475 DI SP प्लस महिन्द्रा 575 DI SP प्लस\nअर्जुन नोव्हो 605 DI-MS अर्जुन नोव्हो 605 DI-PS अर्जुन नोव्हो 605 DI-i अर्जुन नोव्हो 605 DI–i-4WD अर्जुन नोव्हो 605 DI-i-WITH AC CABIN महिन्द्रा नोव्हो 655 DI महिन्द्रा नोव्हो 755 DI\nमहिन्द्रा युवराज 215 NXT महिन्द्रा जीवो 225 DI महिन्द्रा जीवो 225 DI 4WD\nमहिन्द्रा जीवो 245 DI 4WD महिन्द्रा जीवो 245 VINEYARD महिंद्रा जिवो 305DI 4WD महिन्द्रा 255 DI POWER PLUS महिन्द्रा 265 DI\nमहिन्द्रा युवो 275 DI महिन्द्रा 275 DI ECO महिंद्रा 265 DI पावर प्लस महिन्द्रा जीवो 365 DI 4WD महिन्द्रा 275 DI XP प्लस महिन्द्रा 275 DI SP प्लस महिंद्रा युवो TECH + 275 महिन्द्रा 275 DI TU महिन्द्रा 275 TU XP प्लस महिन्द्रा 275 DI TU SP प्लस महिन्द्रा युवो 415 DI महिन्द्रा 415 DI महिन्द्रा युवो TECH + 405\nमहिन्द्रा युवो 475 DI महिन्द्रा 415 DI XP प्लस महिन्द्रा 415 DI SP प्लस महिन्द्रा 475 DI SP प्लस महिन्द्रा 475 DI XP प्लस महिन्द्रा युवो 575 DI महिन्द्रा युवो 575 DI 4WD महिन्द्रा 585 DI महिन्द्रा 575 DI XP प्लस महिन्द्रा 575 DI SP प्लस महिन्द्रा 585 DI XP प्लस महिन्द्रा नोवो 605 DI-MS महिन्द्रा 475 DI महिन्द्रा 575 DI महिन्द्रा युवो 585 MAT महिन्द्रा 595 DI महिन्द्रा अर्जुन ULTRA -1 555 DI\nअर्जुन नोव्हो 605 DI-PS अर्जुन नोव्हो 605 DI-i अर्जुन नोव्हो 605 DI–i-4WD अर्जुन नोव्हो 605 DI-i-WITH AC CABIN महिन्द्रा अर्जुन अल्ट्रा 1 605 DI\nमहिन्द्रा नोव्हो 655 DI महिन्द्रा नोव्हो 755 DI\nजायरोव्हेटर SLX जायरोव्हेटर ZLX\nपोटॅटो प्लँटर वॉक बिहाइंड राइस ट्रान्सप्लँटर\nआमच्याबद्दल डिलर शोधणारा डिज़ीसेन्स खरीदार गाइड आमच���याशी संपर्क करा एफएक्यू\n© 2020 महिन्द्रा ट्रॅक्टर्स सर्व हक्क राखीव.\nअस्वीकृतीः उत्पादनांची ही माहिती महिन्द्रा अँड महिन्द्रा लि. इंडिया द्वारे पुरवण्यात आली आहे आणि ती सर्वसामान्य स्वरुपाची आहे. याठिकाणी वर सूचीबद्ध केलेली विनिर्दिष्टे, प्रसिद्धीच्या वेळी उपलब्ध असलेल्या उत्पादनांच्या अद्यतन माहितीवर आधारित आहे. वापरलेल्या काही प्रतिमा आणि उत्पादनांची छायाचित्रे केवळ नमुन्यादाखल आहेत आणि अतिरिक्त किंमतीला उपलब्ध असलेल्या वैकल्पिक जोडण्या दाखवू शकतात. उपादने आणि वैकल्पिक वैशिष्ट्य़े आणि जोडण्यावरील सरक्वात अलिक़डच्या अद्यतन माहितीसाठी कृपया तुमच्या स्थानिक डिलरशी संपर्क करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00640.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"}
+{"url": "https://www.newsdanka.com/politics/gopichand-padalkar-slams-mva-over-obc-reservation-issue/40891/", "date_download": "2022-01-23T22:02:28Z", "digest": "sha1:P6M7XQQCQ7MQKPFCACIFMFYWYC32BKQZ", "length": 10565, "nlines": 137, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Gopichand Padalkar Slams Mva Over Obc Reservation Issue", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरराजकारणआपला हक्क आता हिसकावून घ्यावा लागेल\nआपला हक्क आता हिसकावून घ्यावा लागेल\nवानखेडे ड्रग्जवाल्यांवर कारवाई केलीत, आता भोगा…\nज्ञानदेव आणि अज्ञान देव….\nराज्यातील संघर्ष नाट्याचा तिसरा अंक\nजावेद अख्तर, तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाही\nराज्यातील ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातील महाराष्ट्र सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. बुधवार, १५ डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने हा महत्वपूर्ण निकाल दिला. या निकालाचे पडसाद आता महाराष्ट्रात उमटताना दिसत असून ठाकरे सरकारच्या विरोधात टीकेची झोड उठली आहे. महाराष्ट्रातील भाजपाचे नेते सरकार विरोधात आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी समाज माध्यमांवर एकक व्हिडीओ पोस्ट करत सरकारला धरीवर धरले आहे. ‘आपला हक्क आता हिसकावून घ्यावा लागेल’ असा घणाघात पडळकर यांनी केला आहे.\n“आजच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे महाराष्ट्रातील प्रस्थापितांच्या नौटंकीचा बहुजनांच्या समोर पर्दाफाश झाला आहे. ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात पार पडलेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये देवेंद्रजी फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की अध्यादेश काढण्यापूर्वी तुम्ही इम्पिरिक��� डेटा गोळा करा आणि मग अध्यादेश काढा. पण प्रस्थापितांना आपल्या उमेदवारांसाठी मार्ग ढोकळा करायचा होता म्हणून त्यांनी नावापुरता अध्यादेश काढला. सुरुवातीपासून प्रस्थापितांकडून ओबीसींचा पुळका आणल्याचा आव आणला जात होता हे पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे स्पष्ट झाले आहे.\n‘दोन वर्षांत राज्य सरकारने न्यायालयाच्या आदेशांचे पालन का केले नाही\nमुंबईत १६ दिवसांसाठी कलम १४४ लागू\nग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांची मृत्यूशी झुंज अपयशी\nविराट म्हणतो रोहित आणि माझ्यात वाद नाहीत\nयांनी आयोगाला वेळीच पैसे आणि बसण्यासाठी जागा दिली असती तर ही वेळ आली नसती. आयोगाने ५० कोटी रुपये मागितले होते. पण या सरकारने केवळ पाच कोटी रुपये दिले. मी या सरकारचा जाहीर निषेध करतो आणि राज्यातील बहुजनांना विनंती करतो की आपला हक्क मागून मिळणार नाही. तो या सरकारकडून हिसकावून घ्यावा लागेल. जोपर्यंत शकुनी काकाच्या इशाऱ्यावर चालणारे हे सरकार आहे तोवर हे सरकार फक्त नाटक करत राहणार. तेव्हा आपण सगळे एक होऊया आणि लढा देऊया असे आवाहन गोपीचंद पडळकर यांनी केले आहे.”\nपूर्वीचा लेखविराट म्हणतो रोहित आणि माझ्यात वाद नाहीत\nआणि मागील लेखदिवसाला बँक फसवणुकीच्या २२९ घटना\nमुंबईच्या गाड्यांवर का पसरली पांढरी चादर\n…हे आहे नेताजींच्या पुतळ्याचे महत्त्व\n‘मी स्वातंत्र्याची भीक स्वीकारणार नाही, स्वातंत्र्य मिळवणार असे म्हणणाऱ्या नेताजींना नमन’\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nमुंबईच्या गाड्यांवर का पसरली पांढरी चादर\n…हे आहे नेताजींच्या पुतळ्याचे महत्त्व\n‘मी स्वातंत्र्याची भीक स्वीकारणार नाही, स्वातंत्र्य मिळवणार असे म्हणणाऱ्या नेताजींना नमन’\nनिवडणूक मतचाचण्यांनी फोडला समाजवादी पक्षाला घाम\n‘बेबी’ चित्रपटातील एंजल आता ओळखताच येणार नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00640.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.newsdanka.com/vishesh/ambedkar-the-legend-web-series-coming-soon-on-ott/40880/", "date_download": "2022-01-23T21:48:18Z", "digest": "sha1:EIUTLV4CQXQHENBIDYBVWCUNFSLG5G6B", "length": 9801, "nlines": 138, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Ambedkar The Legend Web Series Coming Soon On Ott", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरविशेषआंबेडकर द लिजंड मध्ये हा अभिनेता करणार बाबासाहेबांची भूमिका\nआंबेडकर द लिजंड मध्ये हा अभिनेता करणार बाबासाहेबांची भूमिका\nवानखेडे ड्रग्जवाल्यांवर कारवाई केलीत, आता भोगा…\nज्ञानदेव आणि अज्ञान देव….\nराज्यातील संघर्ष नाट्याचा तिसरा अंक\nजावेद अख्तर, तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाही\nभारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारीत एक सिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिरीजचे नावे ‘आंबेडकर- द लेजेंड’ असे आहे. बाबासाहेब आंबेडकर यांची सिरीज ‘बाबा प्ले’ या ओटीटी प्लॅटफॉर्मरवर प्रदर्शित होणार आहे. या सिरीजची कथा, निर्मिती आणि दिग्दर्शन संजिव जैसवाल यांनी केले आहे. ही सिरीज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यावर आधारीत असणार आहे.\nया सिरीजमध्ये अभिनेता विक्रम गोखले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मुख्य भूमिका साकारणार आहेत. डॉ. बाबा साहेब यांच्या पुण्यतिथी निमित्ताने या सिरीजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.\nसंजिव जैसवाल यांचेचे ‘फरेब’, ‘अनवर’, ‘शुद्र- द रायझिंग’, ‘प्रणाम’ हे चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. “आपले राष्ट्र हे समानतेकडे वाटचाल करत आहे. कारण या एका व्यक्तीमुळे आपला देश समानतेच्या मार्गावर चालत आहे. अशाच आंबेडकरवादींना हे ओटीटी प्लॅटफॉर्म समर्पित करत आहोत,” असे जैसवाल या सिरीजबद्दल म्हणाले.\nहुतात्मा सहकाऱ्याच्या बहिणीला जवानांनी दिला आशीर्वाद\nअंडरवर्ल्ड डॉन सुरेश पुजारीला भारतात आणले\n MPSC ने केली मृत स्वप्निल लोणकरची क्रूर थट्टा\n रुपाली पाटील यांचा राजीनामा\nतामिळ सुपरस्टार सूर्याचा ‘जय भीम’ हा चित्रपट २ नोव्हेंबर रोजी अॅमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. या सिरीजच्या माध्यमातून लोकांना बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी, त्यांच्या कर्तुत्वाची माहिती मिळणार आहे.\nपूर्वीचा लेखअंडरवर्ल्ड डॉन सुरेश पुजारीला भारतात आणले\nआणि मागील लेखठाकरे सरकारला झटका ओबीसी आरक्षणाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली\nमुंबईच्या गाड्यांवर का पसरली पांढरी चादर\n…हे आहे नेताजींच्या प���तळ्याचे महत्त्व\n‘मी स्वातंत्र्याची भीक स्वीकारणार नाही, स्वातंत्र्य मिळवणार असे म्हणणाऱ्या नेताजींना नमन’\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nमुंबईच्या गाड्यांवर का पसरली पांढरी चादर\n…हे आहे नेताजींच्या पुतळ्याचे महत्त्व\n‘मी स्वातंत्र्याची भीक स्वीकारणार नाही, स्वातंत्र्य मिळवणार असे म्हणणाऱ्या नेताजींना नमन’\nनिवडणूक मतचाचण्यांनी फोडला समाजवादी पक्षाला घाम\n‘बेबी’ चित्रपटातील एंजल आता ओळखताच येणार नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00640.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://jalgaonlive.news/horoscope-in-marathi-4-december-2021/", "date_download": "2022-01-23T23:01:04Z", "digest": "sha1:REMPLIPDIJXXPTZOB4DUAIM4PWDAJMZR", "length": 27935, "nlines": 135, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "आजचे राशी भविष्य : खर्च वाढले, मानसिक भीतीने घाबरून जाल | Jalgaon Live News", "raw_content": "\nआजचे राशी भविष्य : खर्च वाढले, मानसिक भीतीने घाबरून जाल\nWritten By चेतन पाटील\n1) मेष राशी भविष्य\nतुमची शारीरिक प्रकृती सुधारण्यासाठी समतोल आहार घ्या. आज तुम्ही आपल्या घरातील सदस्याला कुठे फिरायला घेऊन जाऊ शकतात आणि तुमचे बरेच धन ही खर्च होऊ शकते. आज तुमच्या कृतीमुळे तुमच्यासोबत राहात असलेली व्यक्ती प्रचंड त्रासून जाईल. आपल्या निखळ आणि उदार प्रेमाचे आपणास योग्य ते चीज होईल. आजच्या दिवशी अचूक संवाद हाच तुमचा महत्त्वपूर्ण गुण असेल. आज तुमच्या जोडीदाराकडून तुमच्याकडे आज विशेष लक्ष देण्यात येणार आहे, असे दिसते. लांब वेळेनंतर तुम्ही भरपूर झोप घ्याल. यानंतर तुम्हाला खूप शांत आणि ताजेतवाने वाटेल.\nउपाय :- माकडांना गूळ आणि चणे खाऊ घाला आणि स्वस्थ जीवन व्यतीत करा.\n2) वृषभ राशी भविष्य\nआजच्या दिवशी तुम्ही आराम करु शकाल. शरीराला तेलाने मसाज करुन तुमचे स्नायू मोकळे करा. तुमचा मित्र तुमच्यापासून आज मोठी रक्कम उधार मघू शकतो. जर तुम्ही त्यांना ती रक्कम दिली तर, तुम्हाला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. मित्रांकडून सायंकाळी एखादा रोमांचक प्लॅन आखल्यामुळे आजचा दिवस खूपच सुंदर असेल. आजच्या दिवशी प्रेमात पडल्यामुळे एखाद्या पवित्र घटनेचा अनादर ठरु शकतो, त्यामुळे काळ��ी घ्या. रिकाम्या वेळेत आज तुम्ही आपल्या मोबाइल वर काही वेब सीरीज पाहू शकतात. तुमचा/तुमची जोडीदार तुमची गरज भागवू शकणार नाही, त्यामुळे तुमची चिडचिड होईल. आज तुमच्या उत्तम अंदाजाने तुमचे सहकर्मी तुमच्याशी आकर्षित होऊ शकतात.\nउपाय :- एका नारळामध्ये पीठ, अपरिष्कृत साखर आणि शुद्ध लोणी (तूप) यांचे मिश्रण भरा आणि वाढत्या बँक बॅलन्स साठी पिंपळाच्या झाडाखाली ठेवा.\n3) मिथुन राशी भविष्य\nठराविक कालाने येणारा मानसिक शाररिक थकवा काही प्रश्न निर्माण करेल. तुमच्या शरीराची प्रक्रीया सुरळीत चालण्यासाठी संपूर्ण विश्रांतीची गरज आहे. जे लोक शेअर बाजारात पैसा लावतात आज त्यांना नुकसान होऊ शकते. वेळेवर सचेत राहणे तुमच्यासाठी उत्तम असेल. शेजा-याशी झालेल्या भांडणामुळे तुमचा मूड खराब होईल. परंतु, तुमच्या रागावर नियंत्रण मिळवा कारण त्यामुळे आगीत तेल ओतले जाईल. तुम्ही भांडणात सहकार्य केले नाही तर तुमच्याशी भांडायला कुणी येणार नाही. संबंध चांगले, सौहार्दपूर्ण ठेवण्यासाठी प्रयत्न करा. आजच्या दिवस रोमँटीक असण्याचे संकेत प्रबळ आहेत. आज रात्री जीवनसाथी सोबत रिकामा वेळ घालावतांना तुम्हाला असे वाटेल की, तुम्ही त्यांना अधिक वेळ दिला पाहिजे. आज, तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत आयुष्यातली एक उत्तम संध्याकाळ व्यतीत कराल. जर तुमच्या प्रेमीला तुमच्याशी बोलायचे नाही तर, त्यांना जबरदस्ती करू नका. त्यांना वेळ द्या स्थिती आपोआप सुधारेल. संकलन-सुरज राकले, पुणे.\nउपाय :- निरंतर चांगले आरोग्य ठेवण्यासाठी काळे चणे, काबुली चणे, काळे वस्त्र आणि सरसोचे तेल दान करा.\n4) कर्क राशी भविष्य\nमानसिक भीतीने तुम्ही घाबरून जाल. सकारात्मक विचार आणि उजळ बाजू विचारात घेतली तर भीती दूर लोटू शकाल. आज तुम्ही सहजपणे भांडवल उभे कराल – राहिलेली देणी परत मिळवाल – किंवा नवीन प्रकल्पांसाठी निधी मागाल. वादविवाद, दुस-यावर तोंडसुख घेणे आणि इतरांमधील दोष शोधत राहणे टाळा. तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत तुमचे काही मतभेद होतील – तुमची स्थिती काय आहे, तुम्हाला काय म्हणायचे आहे ते तुमच्या प्रिय व्यक्तीला सांगण्यात अडचणी येऊ शकतात. मन रिझविण्यासाठी, मनोरंजनासाठी चांगला दिवस. तुमच्या जोडीदाराच्या बडबडीचा आज तुम्हाला त्रास होईल, पण तो/ती तुमच्यासाठी काहीतरी खास करेल. आज मुलांसोबत वेळ व्यतीत करून तुम्ही काही आरामदायी क्षण घालवू शकतात.\nउपाय :- तांब्याचा कडा घातल्याने आरोग्य चांगले राहील.\n5) सिंह राशी भविष्य\nतुमची इच्छाशक्ती जबरदस्त असल्याचे फळ तुम्हाला आज मिळेल आणि त्यामुळे एका अतिशय विचित्र, गुंतागुंतीच्या परिस्थितीशी तुम्ही सामना करू शकाल. भावनिक निर्णय घेताना तुम्ही अस्थिर होऊ नका. आजच्या दिवशी तुम्हाला धन लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे परंतु, या सोबतच तुम्ही दान-पुण्य ही केले पाहिजे कारण यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. रंजक गोष्टींच्या मागे धावू नका, सत्यस्थितीचा विचार करण्याचा प्रयत्न करा. मित्रांबरोबर अधिक वेळ घालवा, ते तुमच्यासाठी फायद्याचे असेल. तुमचे धैर्य पाहून तुम्ही प्रेर्म ंजकाल. या राशीतील लोकांना स्वतःसाठी खूप वेळ मिळेल. यावेळचा उपयोग तुम्ही आपले शोक पूर्ण करण्यात लावू शकतात. तुम्ही काही पुस्तके वाचू शकतात किंवा आपले आवडते म्यूजिक ऐकू शकतात. तुमच्या जोडीदारासमवेत व्यतीत केलेल्या जुन्या रोमँटिक दिवसांची आज पुन्हा एकदा उजळणी कराल. शांततेचा वास तुमच्या मनामध्ये राहील आणि म्हणून, तुमच्या घरात ही उत्तम वातावरण ठेवण्यात यश मिळेल.\nउपाय :- देवी सरस्वतीची पुजा निळी फुले वाहून केल्याने पारिवारिक आयुष्यासाठी लाभदायक असेल.\n6) कन्या राशी भविष्य\nतुमची उच्च कोटी ऊर्जा आज चांगल्या कामासाठी वापरा. आज या राशीतील काही बेरोजगार लोकांना नोकरी मिळू शकते ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल. प्रिय व्यक्तीसोबत वादावादी होऊ नये यासाठी वादग्रस्त विषय टाळा. पराभव, अपयशातून तुम्ही काही धडे घ्याल अन्यथा तुमच्या चुका तुमच्यावरच उलटतील. गोष्टींना योग्य प्रकारे समजण्याचा आज तुम्ही प्रयत्न केला पाहिजे अथवा कुठल्या कारणास्तव तुम्ही रिकाम्या वेळी आपल्या गोष्टींचा विचार करत राहाल आणि आपली वेळ खराब कराल. एखाद्या मोठ्या खर्चामुळे तुमचा तुमच्या जोडीदाराशी वाद होईल. मित्रांसोबत गप्पा मारणे एक चांगला टाइमपास असू शकतो परंतु, सतत फोनवर गप्पा मारणे डोकेदुखी होण्याची शक्यता आहे.\nउपाय :- 11 वेळा ॐ बृं बृहस्पतये नमः मंत्राचा जप करा.\n7) तुला राशी भविष्य\nउत्स्फूर्तपणे वागण्यावर नियंत्रण ठेवा आणि दुराग्रही स्वभावावर नियंत्रण ठेवा. खासकरून पार्टीमध्ये त्यामुळे एखाद्याचा मूड खराब होईल. बँकेसंदर्भातील व्यवहार काळजीपूर्वक हाता��ा. जुन्या ओळखी आणि संबंधाना उजाळा देण्यासाठी चांगला दिवस. आजचा दिवस आनंद आणि खुशीने परिपूर्ण अशा संदेशानी भरलेला आहे. आजचा दिवस लाभदायक असल्यामुळे अनेक घटक तुमच्या बाजूने असतील आणि तुम्ही सर्वोच्च स्थानी पोहोचलेले असाल. तुम्ही आणि तुमचा जोडीदार मिळून आज एक अविस्मरणीय क्षणाचा अनुभव घ्याल. रात्री तुम्ही आज आपल्या जवळच्या लोकांसोबत उशिरापर्यंत बोलू शकतात आणि आपल्या जीवनात चालत आलेल्या गोष्टींना सांगू शकतात.\nउपाय :- आरोग्यामध्ये सुधारणा करण्यासाठी वाहत्या नदीमध्ये एक दोषपूर्ण / अपवित्र नाणे फेका.\n8) वृश्चिक राशी भविष्य\nआजचा दिवस लाभदायक असून, तुम्हाला तुमच्या दीर्घ आजारापासून सुटका मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक दृष्ट्या आज दिवस मिळता-जुळता राहील. आज तुम्हाला धन लाभ ही होऊ शकतो परंतु, यासाठी तुम्हाला कठीण मेहनत करावी लागेल. तुमच्यातील लहान मूल जागे होईल आणि तुमची निष्पाप वागणूक यामुळे कुटुंबातील समस्या सोडविण्यात तुम्ही महत्त्वाची भूमिका बजावू शकाल. सायंकाळी तुम्ही जर तुमच्या मित्र/मैत्रिणीबरोबर बाहेर गेलात तर, क्षणिक रोमान्स मिळण्याची शक्यता आहे. या राशीतील विद्यार्थ्यांना आजच्या दिवशी अभ्यासात मन लागण्यात समस्या येऊ शकतात. आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांमुळे खराब करू शकतात. आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असले. एकच काम रोज करणे प्रत्येक माणसाला थकवते, आज तुम्हाला ही हा त्रास जाणवू शकतो.\nउपाय :- आजचा दिवस तुम्हाला काही थकल्या-थकल्या सारखे वाटत असेल तर तांब्याचा शिक्का खिशात किंवा पर्स मध्ये ठेवा.\n9) धनु राशी भविष्य\nमनामध्ये सकारात्मक विचार चालू ठेवा. जर तुम्ही यात्रेवर जाणार असाल तर आपले किमती वस्तूंची काळजी घ्या कारण, चोरी होण्याची शक्यता आहे. खासकरून आपली पर्स व्यवस्थित सांभाळा. घरातील सणांचे उत्सवाच वातावरण तुमच्यावरील दडपण कमी करेल. तुम्ही केवळ बघ्याची भूमिका न बजावता त्या कार्यक्रमात जरूर सहभागी व्हा. दोघांमधील निखळ स्पष्ट समजूतदारपणामुळेच तुम्ही तुमच्या पत्नीस भावनिक आधार देऊ शकाल. कार्य क्षेत्रात कुठल्या कामात खराबी असण्यामुळे तुम्ही आज चिंतीत राहू शकतात आणि या बाबतीत विचार करून आपला किमती वेळ खराब करू शकतात. तुमचा/तुमची जोडीदार आज तुमच्यासमवेत अधिक काळ घालवेल. आई सोबत तुम्ही आज चांगली वेळ व्यतीत करू शकतात. आज आई तुमच्याशी तुमच्या लहानपणाच्या गोष्टी शेअर करू शकतात. संकलन-सुरज राकले, पुणे.\nउपाय :- आर्थिक परिस्थिती चांगली राखण्यासाठी हिरव्या गवतावर चाला\n10) मकर राशी भविष्य\nआज तुम्ही ऊर्जेने भरपूर असाल – तुम्ही जे काही कराल त्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा निम्माच वेळ लागेल. आज धन लाभ होण्याची शक्यता आहे परंतु, असे होऊ शकते की, आपल्या रागीट स्वभावाच्या कारणाने तुम्ही पैसा कमावण्यात सक्षम होणार नाही. तुमच्या मनावर असलेले ओझे उचलण्यास आणि तुम्हाला पाठिंबा देण्यात नातेवाईक पुढाकार घेतील. रेशमी धागे आणि टॉफी प्रिय व्यक्तीसोबत वाटण्याची शक्यता आहे. दिवस कसा चांगला बनवला जाईल यासाठी तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढावा लागेल. तुमचा/तुमची जोडीदार आज तुमच्यासाठी काहीतरी विशेष करेल. आज तुम्ही फोटोग्राफी करून येणाऱ्या दिवसासाठी काही उत्तम आठवणी एकत्र करू शकतात, आपल्या कॅमेऱ्याचा सदुपयोग करणे विसरू नका.\nउपाय :- मजबूत आर्थिक स्थितीसाठी, जेवणाआधी आपले पाय धुवा, आणि जर हे शक्य नसेल तर खाताना चप्पल काढून ठेवा.\n11) कुंभ राशी भविष्य\nतंदुरुस्ती आणि वजन घटविण्याचे उपक्रम आपल्या शरीरास चांगला आकार देण्यासाठी उपयोगी ठरतील. आर्थिक पक्ष मजबूत होण्याची पूर्ण शक्यता आहे. जर तुम्ही कुठल्या व्यक्तीला पैसा उधार दिला आहे तर, आज तो तुम्हाला तो पैसा परत मिळण्याची शक्यता आहे. घरातील सुधारणाच्या कामांचा गांभीर्याने विचार करा. अनपेक्षित प्रियाराधन करण्याकडे कल राहील. या राशीतील जातक आज लोकांशी भेटण्यापेक्षा एकट्यात वेळ घालवणे अधिक पसंत करतील. आज तुमचा रिकामा वेळ घरातील सफाई करण्यात व्यतीत होऊ शकतो. गेले बरेच दिवस तुम्हाला शापित असल्यासारखं वाटत असेल, तर आज तुम्हाला आशीर्वाद मिळाल्यासारखे वाटेल. या राशीतील युवा लोकांना आज आपल्या जीवनात प्रेमाची कमी कमतरता जाणवेल.\nउपाय :– फाटलेले जुने कपडे, रद्दी वस्तु, पेपर इ. ला घराच्या बाहेर काढणे पारिवारिक आयुष्यासाठी चांगले राहते.\n12) मीन राशी भविष्य\nक्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होऊन तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहाल. कुणाच्या मदतीविना तुम्ही धन कमावण्यात सक्षम राहू शकतात फक्त तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवण्याची आवश्यकता आहे. 1 oct तुमच्या कुटुंबातील सदस्या राईचा पर्वत करण्याची शक्यता आहे. तुम्हाला जीवनसाथी मिळाल्यामुळे दीर्घकाळ असणारी उदासवाणी एकाकी अवस्था संपून जाऊन वातावरण उत्साही बनेल. घरातील काही जुन्या सामानाला पाहून तुम्ही आज आनंदी होऊ शकतात आणि पूर्ण दिवस त्या सामानाला साफ करण्यात घालवू शकतात. आज, तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत आयुष्यातली एक उत्तम संध्याकाळ व्यतीत कराल. हा दिवस खूप उत्तम असेल. मित्र आणि जवळच्या लोकांसोबत बाहेर जाऊन सिनेमा पाहण्याची योजना ही बनवू शकतात.\nउपाय :– फाटलेले जुने कपडे, रद्दी वस्तु, पेपर इ. ला घराच्या बाहेर काढणे पारिवारिक आयुष्यासाठी चांगले राहते.\nसंकलन-गुरुवर्य चरणरज- सुरज राकले, पुणे (पंढरपुर).\nजळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा\nया बातम्या देखील वाचा\nआजचे राशीभविष्य- २३ जानेवारी, जोडीदाराच्या पुन्हा एकदा प्रेमात पडाल\nआजचे राशीभविष्य -२१ जानेवारी, लांबचा प्रवास टाळा, जोडीदाराचे मन जपा\nआजचे राशीभविष्य – २० जानेवारी, नवीन प्रेमप्रकरण घडण्याची दाट शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00641.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://www.adda247.com/mr/jobs/daily-current-affairs-in-marathi-19-november-2021/", "date_download": "2022-01-23T21:31:09Z", "digest": "sha1:E53VRR5YCUCSLEF5XZW4BDNNMGVNZMM3", "length": 44911, "nlines": 368, "source_domain": "www.adda247.com", "title": "Daily Current Affairs 2021 19-November-2021 | चालू घडामोडी", "raw_content": "\nMPSC च्या गट अ तसेच गट ब आणि क परीक्षांसाठी अत्यावश्यक दैनंदिन चालू घडामोडी\nMPSC च्या गट अ तसेच गट ब आणि क परीक्षांसाठी अत्यावश्यक दैनंदिन चालू घडामोडी\nDaily Current Affairs in Marathi: Current Affairs (चालू घडामोडी) हा सर्वात महत्वाचा विषय आहे आणि जर आपण आपला वेळ मनापासून समर्पित केला तर आपण या विषयातून खूप चांगले गुण मिळवू शकतो. Current Affairs (चालू घडामोडी) च्या संबधीत MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB, अशा अनेक स्पर्धापरीक्षांमध्ये बरेच प्रश्न विचारले जातात. हा विषय असा आहे ज्या बदल माहिती असेल तरच आपल्यला परीक्षेत उत्तरे देता येतात तेदेखील खूप कमी वेळात आणि तो वेळ आपल्याला दुसऱ्या प्रश्नांना वापरता येतो. म्हणून या विषयात चांगले गूण मिळवण्यासाठी आपल्याला देशात आणि जगात काय चालले आहे याची माहिती असणे खूप गरजेचे आहे.\nयेथे आम्ही Daily Current Affairs in Marathi मध्ये सर्व वर्तमानपत्रांमधून समकालीन घटनांचा सारांश आपल्यासमोर सादर करतो, ज्यामुळे आपला वेळ वाचतो आणि आपले ज्ञान वाढते. तर चला आपण आता चालू घडामोडी (Daily Current Affairs) 2021 | 19-November-2021 पाहुयात.\n1. केंद्र 3 शेतीविषयक कायदे मागे घेणार\nकेंद्र 3 शेतीविषयक कायदे मागे घेणार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले की त्यांचे सरकार तीन वादग्रस्त कृषी कायदे रद्द करेल आणि आंदोलक शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात आणि घरी परत जाण्याची विनंती केली. शिख धर्माचे संस्थापक गुरु नानक यांचा जन्मदिवस देशात साजरा होत असताना गुरुपूरब/प्रकाश उत्सव उत्सवावर ही घोषणा करण्यात आली.\nतीन शेती विधेयके आधीच कायद्यात मंजूर झाली असल्याने, ती रद्द करण्यासाठी आणि दोन्ही सभागृहात मंजूर करण्यासाठी सरकारला औपचारिकपणे तीन नवीन विधेयके आणावी लागतील.\nतीन वादग्रस्त विधेयके अशी:\nशेतकरी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य (प्रोत्साहन आणि सुविधा) विधेयक, 2020,\nशेतकरी (सक्षमीकरण आणि संरक्षण) किंमत हमी आणि शेती सेवा विधेयक, 2020\nशेतकरी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य (प्रोत्साहन आणि सुविधा) विधेयक.\n2. 2021-25 कालावधीसाठी भारताची UNESCO कार्यकारी मंडळावर पुन्हा निवड झाली.\n2021-25 कालावधीसाठी भारताची UNESCO कार्यकारी मंडळावर पुन्हा निवड झाली.\n2021-25 या कालावधीसाठी युनेस्कोच्या कार्यकारी मंडळावर भारताची पुन्हा निवड झाली आहे. चार वर्षांच्या कार्यकाळासाठी पुन्हा निवडून येण्यासाठी भारताला 164 मते मिळाली. भारताव्यतिरिक्त, जपान, फिलीपिन्स, व्हिएतनाम, कुक आयलंड आणि चीन हे देखील निवडले गेले आहेत. UNESCO कार्यकारी मंडळामध्ये प्रत्येकी 58 सदस्य-राज्यांचा कार्यकाळ चार वर्षांचा असतो.\nUN च्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक संस्थेचे कार्यकारी मंडळ हे UN एजन्सीच्या तीन घटनात्मक अंगांपैकी एक आहे. इतर दोन जनरल कॉन्फरन्स आणि सचिवालय आहेत.\nसर्वसाधारण परिषद कार्यकारी मंडळाच्या सदस्यांची निवड करते. कार्यकारी मंडळामध्ये 58 सदस्य-राज्यांचा समावेश असतो, प्रत्येकाचा कार्यकाळ चार वर्षांचा असतो. युनेस्कोच्या वेबसाइटनुसार ते संस्थेच्या कामाचा कार्यक्रम आणि महासंचालकांनी सादर केलेल्या संबंधित अंदाजपत्रकाचे परीक्षण करते.\nहे मंडळ प्रतिनिधित्व करते ते जनरल कॉन्फरन्सने त्यांना दिलेले अधिकार वापरते आणि ज्या प्रश्नांवर सोपवले जाते ते हाताळते.\n3. सिडनी डायलॉगमध्ये पंतप्रधान मोदी व्हर्च्युअली मुख्य भाषण देतात\nसिडनी डायलॉगमध्ये पंतप्रधान मोदी व्हर्च्युअली मुख्य भाषण देतात\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिडनी डायलॉगमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्य भाषण केले. ‘भारताची तंत्रज्ञान उत्क्रांती आणि क्रांती’ या विषयावर पंतप्रधानांनी कार्यक्रमाला संबोधित केले. ऑस्ट्रेलियन स्ट्रॅटेजिक पॉलिसी इन्स्टिट्यूट द्वारे 17-19 नोव्हेंबर 2021 दरम्यान सिडनी संवादाचे आयोजन करण्यात आले आहे.\nहा कार्यक्रम राजकीय, व्यावसायिक आणि सरकारी नेत्यांना चर्चेसाठी एकत्र आणेल, नवीन कल्पना निर्माण करेल आणि उदयोन्मुख आणि गंभीर तंत्रज्ञानामुळे निर्माण होणाऱ्या संधी आणि आव्हाने यांची सामान्य समजूत काढण्यासाठी कार्य करेल.\n4. BRO ला जगातील सर्वात उंच मोटरेबल रस्त्यासाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मिळाला आहे\nBRO ला जगातील सर्वात उंच मोटरेबल रस्त्यासाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मिळाला आहे\nबॉर्डर रोड ऑर्गनायझेशनला लडाख केंद्रशासित प्रदेशातील उमलिंगला खिंडीतून जाणारा जगातील सर्वात उंच मोटरेबल रस्ता 19,024 फूट 0.73 इंच (5798.251 मीटर) बांधण्यासाठी आणि ब्लॅकटॉप करण्यासाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्राप्त झाला आहे. 52 किलोमीटर लांबीचा चिसुमले ते डेमचोक डांबरी रस्ता BRO च्या HIMANK (93RCC/753 BRTF) प्रकल्पांतर्गत विकसित करण्यात आला आहे. सीमा रस्ते महासंचालक लेफ्टनंट जनरल राजीव चौधरी यांना गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र मिळाले.\n5.नोएडा येथे उत्तर प्रदेशातील पहिल्या वायू प्रदूषण विरोधी टॉवरचे उद्घाटन करण्यात आले.\nनोएडा येथे उत्तर प्रदेशातील पहिल्या वायू प्रदूषण विरोधी टॉवरचे उद्घाटन करण्यात आले.\nकेंद्रीय अवजड उद्योग मंत्री महेंद्र नाथ पांडे यांनी नोएडा येथे उत्तर प्रदेश राज्यातील पहिल्या वायू प्रदूषण नियंत्रण टॉवरचे उद्घाटन केले. वायू प्रदूषण नियंत्रण टॉवर (APCT) नमुना सरकारी विकसित केले गेले आहे भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (भेल). स्वदेशी विकसित APCT DND फ्लायवे आणि स्लिप रोड ते नोएडा एक्स्प्रेस वे दरम्यान स्थापित केले आहे. या टॉवरमुळे शहरातील वाढती वायू प्रदूषणाची समस्या कमी होण्यास मदत होणार आहे.\nटॉवर भोवतीची प्रदूषित हवा स्वच्छ करेल आणि शुद्ध हवा सोडेल. इनटेक आणि एक्झॉस्ट फॅन्सने सुसज्ज असलेला हा टॉवर सुरुवातीला विजेच्या मदतीने चालेल. प्राधिकरणाने मात्र नंतर सौरऊर्जेच्या मदतीने टॉवर चालवण्याचा विचार केला आहे.\nसर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी महत्त्वाचे मुद्दे:\nउत्तर प्रदेश राजधा��ी: लखनौ;\nयूपी राज्यपाल: आनंदीबेन पटेल;\nयूपीचे मुख्यमंत्री: योगी आदित्यनाथ.\n6. राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी हरियाणातील आदर्श गाव ‘सुई’ चे उद्घाटन केले.\nराष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी हरियाणातील आदर्श गाव ‘सुई’ चे उद्घाटन केले.\nभारताचे राष्ट्रपती, राम नाथ कोविंद यांनी हरियाणाच्या भिवानी जिल्ह्यातील सुई गावाला भेट दिली आणि गावातील विविध सार्वजनिक सुविधांचे उद्घाटन केले. हे गाव हरियाणा सरकारच्या स्वा-प्रीत आदर्श ग्राम योजना (SPAGY) योजनेअंतर्गत महादेवी परमेश्वरीदास जिंदाल चॅरिटेबल ट्रस्टद्वारे आदर्श ग्राम (मॉडेल गाव) म्हणून विकसित केले जात आहे.\nराष्ट्रपती आणि त्यांच्या पत्नी सविता कोविंद यांनी सुई गावात पिंपळाचे झाड लावले.\nसुईचे आदर्श गावात रूपांतर करण्यासाठी जिंदाल ट्रस्टने 25 कोटी रुपयांहून अधिक विकास कामे हाती घेतली आहेत.\nहे लक्षात घेतले पाहिजे की भिवानी हा भारतातील पहिला जिल्हा आहे जिथे दोन राष्ट्रपतींनी भेट दिली आहे. याआधी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी 2007 मध्ये भिवानीला भेट दिली होती.\nहरियाणा सरकारच्या स्व-प्रीत आदर्श ग्राम योजना (SPAGY) अंतर्गत महादेवी परमेश्वरीदास जिंदाल चॅरिटेबल ट्रस्टद्वारे गाव ‘आदर्श ग्राम’ म्हणून विकसित केले जात आहे.\n7. एमसी मेरी कोम यांची ट्रायफेड आदि महोत्सवाची ब्रँड अँम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे\nएमसी मेरी कोम यांची ट्रायफेड आदि महोत्सवाची ब्रँड अँम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे\nकेंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री अर्जुन मुंडा यांनी भगवान बिरसा मुंडा यांचे नातू सुखराम मुंडा यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीतील दिल्ली हाट येथे TRIFED (Tribal Cooperative Marketing Development Federation Ltd) आदि महोत्सवाचे उद्घाटन केले. याप्रसंगी, ऑलिम्पिक पदक विजेती आणि बॉक्सर पद्मविभूषण एमसी मेरी कोम हिला ट्रायफेड आदि महोत्सवाची ब्रँड अँम्बेसेडर म्हणून घोषित करण्यात आले. हा राष्ट्रीय आदिवासी सण आहे आणि आदिवासी व्यवहार मंत्रालय आणि TRIFED यांचा संयुक्त उपक्रम आहे.\n8. ICC ने पुढील 10 पुरुष स्पर्धांचे यजमान देश जाहीर केले.\nICC ने पुढील 10 पुरुष स्पर्धांचे यजमान देश जाहीर केले.\nइंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल (ICC) ने 2024-2031 या कालावधीत ICC पुरुषांच्या व्हाईट-बॉल स्पर्धांच्या 14 यजमान देशांची घोषणा केली आहे. भारत 2029 ची चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 2026 च्या ICC पुरुषांचा T20 विश्वचषक श्रीलंकेसोबत आणि 2031 ICC पुरुषांचा 50 षटकांचा विश्वचषक बांगलादेशसह सह-यजमानपदासाठी सज्ज आहे.\nयजमानांची निवड भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि क्रिकेट वेस्ट इंडिजचे अध्यक्ष रिकी स्केरिट यांच्यासह मार्टिन स्नेडेन यांच्या अध्यक्षतेखालील ICC होस्टिंग उप-समितीच्या देखरेखीखाली स्पर्धात्मक बोली प्रक्रियेद्वारे करण्यात आली.\n9. स्पेनच्या गार्बाइन मुगुरुझाने 2021 WTA फायनल जिंकली\nस्पेनच्या गार्बाइन मुगुरुझाने 2021 WTA फायनल जिंकली\nटेनिसमध्ये, स्पेनच्या गार्बाइन मुगुरुझाने अंतिम फेरीत एस्टोनियाच्या अॅनेट कोन्ताविटचा 6-3, 7-5 असा पराभव करून तिचे पहिले WTA अंतिम विजेतेपद पटकावले. मुगुरुझा डब्ल्यूटीए फायनल्स जिंकणारा पहिला स्पॅनिश खेळाडू आहे. मुगुरुझाने दुस-या सेटमध्ये ब्रेकडाउनमधून परतफेड करत सामन्यातील शेवटचे चार गेम जिंकून कारकिर्दीतील 10वे विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. दुहेरीत, चेकच्या बार्बोरा क्रेजिकोवा आणि कॅटेरिना सिनियाकोवा यांनी हसिह सु-वेई (चिनी तैपेई) आणि एलिस मर्टेन्स (बेल्जियम) यांचा 6-3, 6-4 असा पराभव केला.\n10. अलेक्झांडर झ्वेरेव्हने व्हिएन्ना टेनिस ओपन 2021 जिंकले.\nअलेक्झांडर झ्वेरेव्हने व्हिएन्ना टेनिस ओपन 2021 जिंकले.\nअलेक्झांडर “सशा” झ्वेरेव, जर्मन व्यावसायिक टेनिसपटू, याने (2021) हंगामातील पाचवे ATP विजेतेपद जिंकले आणि व्हिएन्ना ओपन 2021 किंवा एर्स्टे बँक ओपन 2021 मध्ये युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (USA) च्या फ्रान्सिस टियाफोला हरवून एकूण 18 वे विजेतेपद जिंकले. सध्या एटीपी जागतिक क्रमवारीत अलेक्झांडर झ्वेरेव्ह तिसऱ्या क्रमांकावर आहे.\nकोलंबियाच्या रॉबर्ट फराह आणि जुआन सेबॅस्टियन कॅबल यांनी युनायटेड किंगडम (यूके) च्या जो सॅलिसबरी आणि यूएसएच्या राजीव राम यांचा पराभव करत एर्स्टे बँक ओपन 2021 मध्ये दुहेरी स्पर्धा जिंकली आहे.\n11. 2021 TRACE जागतिक लाचखोरी जोखीम क्रमवारी: भारत 82 व्या क्रमांकावर आहे.\n2021 TRACE जागतिक लाचखोरी जोखीम क्रमवारी: भारत 82 व्या क्रमांकावर आहे.\nTRACE इंटरनॅशनलने प्रसिद्ध केलेल्या व्यावसायिक लाचखोरीच्या जोखमीचे मोजमाप करणाऱ्या 2021 TRACE लाचखोरी जोखीम मॅट्रिक्स (TRACE Matrix) च्या जागतिक यादीत भारत 82 व्या स्थानावर (2020 पासून 5 स्लॉटने घसरला) 44 च्या जोखीम गुणांसह घसरला आहे. 2020 मध्ये, भारत 45 गुणां��ह 77 व्या क्रमांकावर होता. डेन्मार्कने 2 गुणांसह क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक मानक-सेटिंग संस्था, TRACE म्हणून ओळखली जाते\nगुणांची गणना कशी केली जाते\nप्रत्येक देशाचा स्कोअर चार घटकांच्या आधारे मोजला जातो – अंमलबजावणी आणि लाचलुचपत प्रतिबंधक, सरकारशी व्यावसायिक संवाद, सरकार आणि नागरी सेवा पारदर्शकता आणि नागरी समाजाच्या देखरेखीची क्षमता ज्यामध्ये मीडियाची भूमिका समाविष्ट आहे.\n12. SBI ने फुटबॉलला प्रोत्साहन देण्यासाठी जमशेदपूर फुटबॉल क्लबसोबत करार केला.\nSBI ने फुटबॉलला प्रोत्साहन देण्यासाठी जमशेदपूर फुटबॉल क्लबसोबत करार केला.\nस्टेट बँक ऑफ इंडियाने भारतातील फुटबॉलला प्रोत्साहन देण्यासाठी आणि समर्थन देण्यासाठी टाटा स्टीलची पूर्ण मालकीची उपकंपनी असलेल्या जमशेदपूर फुटबॉल क्लबसोबत धोरणात्मक करार केला आहे. फुटबॉलच्या खेळात SBI द्वारे केलेला हा पहिलाच करार आहे. या कराराद्वारे, SBI JFC च्या प्रमुख प्रायोजकांपैकी एक बनेल, ज्यामुळे जर्सीवर SBI लोगो असेल.\nआयएसएल (इंडियन सुपर लीग) आयोजित करण्यासाठी आणि भारतात फुटबॉल खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी टाटा स्टील्सने झारखंडमध्ये JRD टाटा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची स्थापना केली होती. दोन्ही ब्रँड पहिल्या संघाद्वारे आणि इंडियन सुपर लीग (ISL) च्या प्रसारणादरम्यान चाहत्यांशी सक्रियपणे व्यस्त राहतील.\nसर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी महत्त्वाचे मुद्दे:\nSBI ची स्थापना: 1 जुलै 1955;\nSBI चेअरमन: दिनेश कुमार खारा.\n13. जागतिक शौचालय दिन: 19 नोव्हेंबर\nजागतिक शौचालय दिन: 19 नोव्हेंबर\n19 नोव्हेंबर 2021 रोजी जगभरात अधिकृत संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून जागतिक शौचालय दिवस साजरा करते. जागतिक स्वच्छता संकटाचा सामना करण्यासाठी कृती करण्यास प्रेरणा देण्यासाठी हा दिवस पाळला जातो. स्वच्छता सुधारण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी लोकांना माहिती देण्यासाठी, संलग्न करण्यासाठी आणि प्रेरित करण्यासाठी हा दिवस पाळला जातो आणि “सर्वांसाठी पाणी आणि स्वच्छतेची उपलब्धता आणि शाश्वत व्यवस्थापन सुनिश्चित करणे” हा उद्देश आहे.\nजागतिक शौचालय दिन सर्वप्रथम 19 नोव्हेंबर 2012 रोजी साजरा करण्यात आला 2001 मध्ये जागतिक शौचालय संघटनेने स्थापन केले त्याच दिवशी उद्घाटन जागतिक शौचालय शिखर परिषद देखील आयोजित करण्यात ���ली होती.\nजागतिक शौचालय दिवस 2021 ची थीम: “valuing toilets”.\nसर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी महत्त्वाचे मुद्दे:\nजागतिक शौचालय संघटनेचे मुख्यालय: सिंगापूर.\nवर्ल्ड टॉयलेट ऑर्गनायझेशन संस्थापक आणि संचालक: जॅक सिम.\nजागतिक शौचालय संघटनेची स्थापना: 19 नोव्हेंबर 2001.\n14. जागतिक प्रतिजैविक जागरूकता सप्ताह: 18-24 नोव्हेंबर\nजागतिक प्रतिजैविक जागरूकता सप्ताह: 18-24 नोव्हेंबर\nजागतिक प्रतिजैविक जागरूकता सप्ताह (WAAW) दरवर्षी 18-24 नोव्हेंबर दरम्यान साजरा केला जातो. जागतिक प्रतिजैविक प्रतिकाराविषयी जागरूकता वाढवणे, औषध-प्रतिरोधक संसर्गाचा पुढील उदय आणि प्रसार टाळण्यासाठी सामान्य जनता, आरोग्य कर्मचारी आणि धोरणकर्ते यांच्यातील सर्वोत्तम पद्धतींना प्रोत्साहन देणे हा सप्ताहाचा उद्देश आहे.\nजागतिक प्रतिजैविक जागरूकता सप्ताह 2021 ची थीम – Spread Awareness, Stop Resistance. या थीममध्ये वन हेल्थ स्टेकहोल्डर्स, पॉलिसीमेकर, हेल्थ केअर प्रदाते आणि सर्वसामान्यांना प्रतिजैविक प्रतिकार (AMR) जागरूकता चॅम्पियन बनण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रतिजैविक प्रतिकार (AMR) जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) शीर्ष 10 जागतिक आरोग्य धोक्यांपैकी एक म्हणून घोषित केले आहे.\n15. राष्ट्रीय नवजात शिशु आठवडा 2021: 15-21 नोव्हेंबर\nराष्ट्रीय नवजात शिशु आठवडा 2021: 15-21 नोव्हेंबर\nभारतात दरवर्षी १५ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत राष्ट्रीय नवजात शिशु सप्ताह पाळला जातो. आरोग्य क्षेत्राचे प्रमुख प्राधान्य क्षेत्र म्हणून नवजात बालकांच्या आरोग्याचे महत्त्व अधिक दृढ करणे आणि नवजात बालकांच्या आरोग्य सेवेच्या स्थितीत सुधारणा करून बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे हा सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे.\n16. 19 नोव्हेंबर 2021 रोजी 552 वी गुरुनानक जयंती साजरी केली जाते\n19 नोव्हेंबर 2021 रोजी 552 वी गुरुनानक जयंती साजरी केली जाते\nगुरू नानक जयंती दरवर्षी शीख संस्थापक, गुरु नानक देव जी यांची जयंती म्हणून साजरी केली जाते. या वर्षी गुरु नानक यांची 552 वी जयंती आहे, ज्याला प्रकाश उत्सव किंवा गुरु पुरब म्हणूनही ओळखले जाते, कारण हा शीख समुदायासाठी एक महत्त्वाचा सण आहे. गुरू नानक हे दहा शीख गुरूंपैकी पहिले आहेत ज्यांनी जगाला ज्ञान दिले. त्यांचा जन्म 1469 मध्ये तलवंडी नावाच्या गावात झाला, जे सध्या पाकिस्तानमधील नानकाना साहिब येथे आहे.\n17. ज्येष्ठ क्रीडा समालोचक आणि फुटबॉल पंडित नो��ी कपाडिया यांचे निधन\nज्येष्ठ क्रीडा समालोचक आणि फुटबॉल पंडित नोवी कपाडिया यांचे निधन\nज्येष्ठ लेखक, फुटबॉल पत्रकार आणि क्रीडा समालोचक नोवी कपाडिया यांचे प्रकृतीच्या कारणास्तव निधन झाले. त्याला अनेकदा ‘भारतीय फुटबॉलचा आवाज’ असे संबोधले जात असे. प्रख्यात समालोचकाने नऊ फिफा विश्वचषक तसेच ऑलिंपिक, आशियाई खेळ आणि राष्ट्रकुल खेळ कव्हर केले होते. एक लेखक म्हणून कपाडिया यांनी बेअरफूट टू बूट्स, द मेनी लाइव्ह्स ऑफ इंडियन फुटबॉल यांसारखी पुस्तके लिहिली आहेत.\nImportance of Daily Current Affairs in Marathi: Daily current affairs in Marathi (दैनंदिन चालू घडामोडी) मुळे आपल्याला MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB, अशा अनेक स्पर्धापरीक्षांमध्ये विचारण्यात येणाऱ्या चालू घडामोडीवर आधारित प्रश्नांची तयारी करण्यास मदत होणार आहे तसेच Daily current affairs in Marathi (चालू घडामोडी) मुळे आपल्या सामान्य ज्ञानात वृद्धी होऊन परीक्षाभिमुख अभ्यास करण्यास सहाय्य होणार आहे.\nकेवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो\nज्ञानकोश मासिक चालू घडामोडी-डिसेंबर 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00641.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.islamdarshan.org/search?updated-max=2020-01-08T19:33:00%2B05:30&max-results=7&reverse-paginate=true", "date_download": "2022-01-23T22:44:21Z", "digest": "sha1:EMSBYN6BQPTBVI5ZGK5HBGH3WFB4PHRW", "length": 65027, "nlines": 231, "source_domain": "www.islamdarshan.org", "title": "Islamdarshan", "raw_content": "\nblog ebooks hadees quran Quran video ramazan taravih video आधारस्तंभ इस्लामी व्यवस्था एकेश्वरवाद परीचय प्रवचने प्रेषित मुस्लिम पर्सनल लॉ मूलतत्वे राजकीय तत्वप्रणाली साहबी स्त्री आणि इस्लाम\n- मुहम्मद अफजल अहमद\nअल्लाहची कृपा सर्वांसाठी आहे हे सत्य कुरआन प्रकाशात या पुस्तिकेत स्पष्ट करण्यात आले आहे. अल्लाहच्या प्रति संपूर्ण आत्म समर्पण आणि आज्ञापालन म्हणजेच इस्लाम होय. अल्लाह संपूर्ण सृष्टीचा स्त्रष्टा आहे. तो आपल्या आज्ञाधारक दासांचे रक्षण करतो आणि त्यांना सर्व प्रकारच्या संकटातून वाचवितो. तोच त्यांचा शासक आहे.\nया पुस्तिकेत इस्लाम धर्म, कलिमा (पवित्रवचन), कलिमा शहादत, एकेश्वरत्व व प्रेषित्वाची साक्ष इ. विषयावर वर्णन आले आहे.\nआयएमपीटी अ.क्र. 184 -पृष्ठे -16 मूल्य - 10 आवृत्ती - 2 (2012)\nअन्यायाने गिळंकृत करणे व ठेवीची अफरातफर : प्रेषितवाणी (हदीस)\nमाननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘ज्या मनुष्याने तुम्हाला विश्वासू समजून आपली ठेव तुमच्याजवळ ठेवली आहे ती त्याला परत करा. जर एखाद्या तुमच्याशी विश्वासघात केला तर तुम्ही त्याच्याशी विश्वासघात न करता आपली वस्तू किंवा ठेव वसूल करण्यासाठी दुसऱ्या वैध पद्धतीचा अवलंब करा.’’ (हदीस : तिर्मिजी)\nमाननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘अल्लाह म्हणतो की जोपर्यंत एखाद्या व्यवसायाचे दोन भागीदार एकमेकांशी विश्वासघात करीत नाहीत तोपर्यंत मी त्यांच्याबरोबर राहतो, परंतु जेव्हा एक भागीदार दुसऱ्या भागीदाराशी विश्वासघात करतो तेव्हा मी त्या दोघांमधून निघून येतो आणि शैतान त्या ठिकाणी जातो.’’ (हदीस : अबू दाऊद)\nव्यवसायात भागीदार लोक जोपर्यंत एकमेकांशी विश्वासघात करीत नाहीत तोपर्यंत मी त्यांची मदत करतो, त्यांच्यावर कृपा करतो आणि त्यांच्या व्यवसायात समृद्धी देतो व आपसांतील संबंध दृढ करतो; परंतु जेव्हा त्यांच्यापैकी एखाद्याची वृत्ती बिघडते आणि विश्वासघात करू लागतो तेव्हा मी आपल्या मदतीचा व कृपेचा हात आखडता घेतो आणि मग शैतान तेथे येतो. तो त्यांना आणि त्यांच्या व्यवसायाला विनाशाच्या मार्गावर नेतो.\nपैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जो मुस्लिम शेतकरी आहे अथवा बागकाम करतो आणि त्यातून चिमणीने किंवा एखाद्या मनुष्याने किंवा एखाद्या प्राण्याने खाल्ले तर ते त्याच्याकरिता दानधर्म (सदका) ठरते.’’ (हदीस : मुस्लिम)\nपैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘तीन प्रकारचे लोक आहेत ज्यांच्याशी अल्लाह अंतिम निवाड्याच्या दिवशी बोलणार नाही आणि त्यांच्याकडे पाहणार नाही. पहिला प्रकार त्या लोकांचा आहे ज्यांनी आपले व्यापारी सामान विकताना खोटी शपथ घेतली होती की त्या सामानाची जेवढी किंमत सांगितली गेली आहे त्यापेक्षा अधिक किंमतीला मी ते खरेदी केले आहे. दुसऱ्या प्रकारच्या लोकांनी अस्रनंतर खोटी शपथ घेऊन आणि त्याद्वारे एखाद्या मुस्लिम व्यक्तीचे सामान घेतले. तिसऱ्या प्रकारच्या लोकांनी अतिरिक्त पाणी साठवून ठेवले. अल्लाह अंतिम निवाड्याच्या दिवशी म्हणेल, मी तुझ्यासाठी माझी कृपा रोखून धरीन जसे तू ते अतिरिक्त पाणी साठवून ठेवले जे तू निर्माण केलेले नव्हते. (हदीस : बुखारी, मुस्लिम)\nमाननीय इब्ने उमर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘मजुराचा घाम वाळण्यापूर्वी त्याची मजुरी द्या.’’ (हदीस : इब्ने माजा)\nकारण मजूर त्याच मनुष्यास म्हणतात ज्याला आपले व आपल्या मुलाबाळांचे पोट भरण्यासाठी रोज कष्ट करावे लागते. जर एखाद्याने त्याची मजुरी देण्याचे टाळून दुसऱ्या दिवशी दिली अथवा दिलीच नाही तर तो संध्याकाळी आपले पोट कशाने भरेल आणि आपल्या मुलाबाळांना काय खायला घालील\n‘जो माणसांना जोडतो, तोच धर्म’\nपुणे (वकार अहमद अलीम)\nभारत एक धर्मप्राधान्य देश आहे. येथे धार्मिक ओळखच प्रमुख आधार आहे, सन्मान आहे. जो इन्सानों को जोडता है, वही धर्म है. छुआ-छूत, नफरत फैलानेवाला धर्म ही नहीं. प्रत्येक व्यक्तीला आपल्या धार्मिक आस्थेनुसार आचरण करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. हा अधिकार प्रत्येक भारतीयाला संविधानाने दिला आहे. आमच्या विचारप्रणालीमध्ये भिन्नता आहे पण संविधान ने मात्र न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव यावर हक्क आणि अधिकार दिला आहे. याच उदात्त तत्वाला पुढे नेणे गरजेचे आहे. या ठिकाणी वास्तविक भारत दृष्टीस येत आहे. अशाच भारताला आपल्याला पूढे न्यायचे आहे. हाच खराखुरा भारत आहे. इथे सभामंचावर उपस्थित सर्व धर्मीय, जातीय विभिन्न आदरणीय व्यक्तींकडून उपरोक्त प्रत्येक शब्द, जनसामान्यांवर प्रभाव टाकणारा आहे. देशाचा विकास, प्रगती तोपर्यंत होऊच शकत नाही, जोपर्यंत नैतिकतेच्या दृष्टीने तो उच्चतम होत नाही. नैतिकतेचा र्हास हीच देशापुढील सर्वात मोठी चुनौती (आवाहन) आहे. - (उर्वरित पान 7 वर)\nयासाठी देशातील समस्त नागरिकांमध्ये परस्पर प्रेम, विश्वास, बंधुभाव निर्माण करणे ही काळाची गरज आहे. जमाअत-ए-इस्लामी हिंद, पुणे शाखा प्रशंसनेस पात्र आहे. त्यांनी सद्भावना मंचची स्थापना करून, देशापुढे एक उत्तम उदाहरण ठेवले आहे. जमाअत-ए-इस्लामी हिंदतर्फे, संपूर्ण देशात लवकरच एक हजार सद्भावना मंच निर्माण करून, परस्परांविषयी प्रेम आणि बंधुभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करेल. संपूर्ण जगात भारताला एक अनुकरणीय देश बनवावे, अशीच सर्वोच्च अल्लाहकडे दुवा, प्रार्थना करतो, असे अत्यंत तळमळीचे भावनिक आवाहन, जमाअत-ए-इस्लामी हिंदचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, मोहम्मद सलीम शेख, इंजिनिअर यांनी येथे केले.\nरविवार, 15 डिसेंबर रोजी पुणे स्थित आजम कॅम्पस येथील असेम्बली हॉल येथे दुपारी 2 ते 4 दरम्यान, सद्भावना मंच स्थापनेच्या वेळी अध्यक्षीय समारोपात इंजी. मो. सलीम हे बोलत होते. यावेळी सभामंचावर प��रमुख पाहूणे म्हणून राष्ट्रीय सप्तखंजेरी प्रबोधनकार सत्यपाल महाराज, शिरसालीकर, वारकरी संप्रदायाचे प्रसिद्ध ह.भ.प. रामदास महाराज जाधव पंढरपूर, मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी.जे. कोळसे पाटील, एम.आय.टी. पुण्याचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे सदस्य मौलाना निजामुद्दीन फखरूद्दीन, एमआयटी पुणेचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन. पठाण, मानसरोवर गुरूद्वारा पुणेचे गुरूग्रंथी हशमतसिंगजी पंजबाबी, जिवन विद्या मिशन पुणेचे संतोषदादा तोतरे, मराठा सेवा संघाचे गंगाधर बनवरे, आदर्शगाव पाटोदाचे सरपंच भास्करराव पाटील, लोकायत पुणेचे नीरज जैन, सत्यशोधक समाज श्रीगोंदाचे अॅड. संभाजी बोरूडे, एस.एम. जोशी फाऊंडेशन पुणेचे सचिव, प्रा. सुभाष वारे, धम्मविनया सामाजिक संस्था पुणेचे डॉ. भिक्खुणी सुमना, संत तुकाराम महाराज संस्थान देहूचे हभप माणिक महाराज मोरे, प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ता अॅड. बासंती नलावडे आदी मान्यवर उपस्थित होते.\nभारतीय समाज विभाग, जमाअत-ए-इस्लामी हिंद, महाराष्ट्राचे सचिव सद्भावना मंचचे निमंत्रक डॉ. सय्यद रफिक पारनेरकर यांनी सर्व मान्यवरांचे व उपस्थित जनसमुहाचे स्वागत केले. सद्भावना मंचाची स्थापना का याचे स्पष्टीकरण करताना, आपल्या प्रास्ताविकेचे सांगितले की, परस्पर सद्भावनेनेच आपण प्रगती करू शकतो व देशात व समाजात शांती ही नांदू शकते. 1450 वर्षापूर्वी दिव्य कुरआनमध्ये म्हटले आहे, ”या अय्युहन्नासु इन्ना खलकानाकूम मिन् अकरींव्व उन्सा” अर्थात, ” हे मानवानों याचे स्पष्टीकरण करताना, आपल्या प्रास्ताविकेचे सांगितले की, परस्पर सद्भावनेनेच आपण प्रगती करू शकतो व देशात व समाजात शांती ही नांदू शकते. 1450 वर्षापूर्वी दिव्य कुरआनमध्ये म्हटले आहे, ”या अय्युहन्नासु इन्ना खलकानाकूम मिन् अकरींव्व उन्सा” अर्थात, ” हे मानवानों आम्ही तुम्हाला एकाच पुरूष व एकाच स्त्रीपासून निर्माण केले आहे.” म्हणजेच समस्त मानवजात एकाच माता-पित्याची संतान आहे व सर्वजण आपापसात बंधू-भगिनी आहेत.\n400 वर्षापूर्वी संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी म्हटले आहे. ”अवधी एकाचीच वीण, तेथे कैचे भिन्ना-भिन्न\nसमस्त मानवजातीत असलेले हे बंधुत्वाचे नाते व समता, आज 21 व्या शतकात विज्ञानानेही सिद्ध केले आहे. आज आपण अखिल मानवजातीमध्ये रक्तदान करणे, अव��वदान करतो आणि हे जीवनदान ठरत आहे. म्हणजेच आधुनिक विज्ञानानेही समस्त मानवजातीमध्ये रक्ताचे नाते असल्याचे सिद्ध केले आहे.\nमात्र, आज समाजात स्वार्थ, परस्पर द्वेष व जातीयवाद, धर्मभेद काहीसा वाढला आहे. काही समाज विघातकशक्ती आपल्या स्वार्थासाठी जातीयवादाला खतपाणी घालत आहेत. त्यामुळे भारतीय समाजात, परस्पर द्वेष व घृणेचे वातावरण निर्माण झाले आहे. यासाठी देशविघातक शक्ती, प्रसारमाध्यमांचा दुरूपयोग, खोटारडा व विकृत इतिहास पसरविणे याचा वापर करीत आहेत.\nअशा गढूळ वातावरणात समाजाला तारण्यासाठी सर्वधर्मीय सूज्ञजनांनी संघटीतपणे व सातत्याने, प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे. यासाठीच सद्भावना मंचच्या माध्यमाने आपण हेच उदात्त कार्य हाती घेऊन, समाजाला जोडण्याचा, सद्भावना वृद्धींगत करण्याचा प्रयत्न करीत आहोत.\nआपल्या महाराष्ट्रात सद्भावनेचा महान वारसा लाभला आहे, असे सांगून डॉ. सय्यद म्हणाले, संत तुकाराम महाराज व शेख अनगढशाह फकीर (रहे.), ह. शेख मुहम्मद (रह.), श्रीगोंद्याचे शेख मुहम्मद महाराज यांचे परस्पर प्रेमाचे संबंध व सलोखा आजही टिकून आहे. तुकोबांची दिंडी पंढरपूरकडे प्रस्थान करताना दरवर्षी पुण्यात अनगढशाह बाबांच्या दर्गाहमध्ये मुक्काम करते तसेच श्रीगोंदास्थित शेख मुहम्मद बाबा (रहे.) समाधीस्थळ वारकर्यांचे व सर्वधर्मीय बांधवांचे तीर्थस्थळ आहे. राष्ट्रपिता महात्मा ज्योतीराव फुले यांनी पैगंबरांचे गुणगाण करणारा ”जहाँ मर्द मुहम्मद” हा पोवाडा लिहिला. सावित्रीबाई फुले बरोबर फातीमा शेख यांनी सहशिक्षिकेचे काम करून, फुले दाम्पत्याला अनमोल सहकार्य केले.\nशिवरायांच्या राज्यातही परस्पर सद्भावना कायम होती. म्हणूनच वामनरावदादा कर्डक म्हणतात, ”शिवरायांच्या पंखाखाली मुळीच नव्हती वाण, आनंदाने नांदत होते, हिंदू - मुसलमान”\nआदरणीय सानेगुरूजींनी पैगंबर ह. मोहम्मद (सल्ल.) यांचे उदात्त चरित्र ”इस्लामी संस्कृती” या ग्रंथाच्या स्वरूपात जगापुढे ठेवले आहे, प्रबोधनकार ठाकरे आपल्या ” हिंदू धर्माचे दिव्य” मध्ये म्हणतात, ” इस्लामचे पैगंबर ह. मुहम्मद (सल्ल.) यांचे आगमन, त्यांची धोरणे कर्तबगारी आणि अल्पावधीत त्यांच्या धर्मानुयायांची झालेली भरभराट इत्यादी गोष्टी इतक्या चमत्कारपूर्ण आहेत की मानवी अंतःकरणाला आश्चर्याने थक्क करून सोडणारी यासा���खी दूसरी हकीकत जगाच्या उपलब्ध इतिहासात मिळणे शक्य नाही.” बहिष्कृत हितकारणी सभेचे मुखपत्र असलेल्या ”बहिष्कृत भारत” या आपल्या वृत्तपत्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजसुधारक लोकहितवादी यांची इस्लामवरील लेखमाला छापली होती. कुरआन हा धर्मग्रंथ अरबी भाषेत असल्याने त्याचा अर्थ सामान्यांना समजत नव्हता. कुरआनातील धर्मतत्वांचा अर्थबोध सामान्यासाठी झाला पाहिजे अशी इच्छा बाळगून छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी त्याचे मराठीत भाषांतर करण्याचे कामही सुरू केले होते. त्यासाठी 25 हजार रूपयांची मोठी रक्कमही खर्ची घातली होती. दुर्दैवाने महाराजांच्या अकाली निधनाने हे काम पूर्ण झाले नाही. (संदर्भ - राजर्षी शाहू छत्रपती महाराज स्मारक ग्रंथ डॉ. जयसिंगराव पवार, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विरचित ग्रामगीतेत म्हणतात, ”मुहम्मदाने केली प्रार्थना, विखुरला इस्लाम कराया शहाना, संघटित केले त्याने स्वजना तया काळी,\nलोक प्रतिमापूजक नसावे, त्यांनी एका ईश्वरासी प्रार्थावे.\nहा मुहम्मदांचा उपदेश, नव्हे एकाच देशासाठी.\nशेवटी प्रत्येकाला मृत्यूतर अटळ आहेच. मात्र सद्भावनेचे उदात्तम कार्य करून मरावे की समाजात द्वेष पसरवून मरावे हा निर्णय प्रत्येकाच्या हाती आहे. निश्चितच समाज जोडणार्यांचा व द्वेष पसरविणार्यांचा अंतिम परिणाम एकसारखा कदापी असू शकत नाही.\nम्हणूनच संत तुकाराम म्हणतात, ” पेरी कडू जीरे, मागे अमृत फळे, अर्के वृक्षा केली कैसी येवी .\nआणि पैगंबर मुहम्मद (सल्ल.) म्हणतात, ” यह दुनिया आखिरतकी (पारलौकिक जीवन) की खेती है. सद्भावना वृद्धींगत करण्यासाठी देशातील सर्व सद्भावना प्रिय बांधवांनी सामुहिकपणे व सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत. आजचा हा कार्यक्रम त्याचाच एक भाग आहे, असेही त्यांनी सांगीतले.\nलोकायत पुण्याचे निरंजन जैन यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात सांगितले की, देशात सध्या जातीयवादी शक्ती ताकतवान होत आहेत. गंभीर प्रश्न उद्भवला आहे, देशाला विभागण्याच्या दिशेने का नेले जात आहे” भारतीय संविधानाला गुंडाळणे आहे की हिंदू राष्ट्र स्थापन करणे” भारतीय संविधानाला गुंडाळणे आहे की हिंदू राष्ट्र स्थापन करणे किंवा विदेशी राष्ट्रांचा गुलाम करणे आहे\nसत्यशोधक समाजाचे अॅड. संभाजी बोरूडे यांनी सांगितले की, जगात भारत एकच असा देश आहे, जिथे ��ास्त प्रमाणात माणसांमध्ये भेद केला जातो. सद्भावना मंचाअगोदर ” सावित्री फातीमा मंच” सुरू झाला. भारतीय राज्यघटनेला आव्हान म्हणजेच सद्भावनेला आव्हान, प्रतिगामी शक्तींना विरोध करण्यासाठीच सद्भावना मंचची स्थापना करण्यात आली आहे. त्यासाठी त्याग करावा लागेल. डॉ. एस.एम. पठाण म्हणाले, देशात शांतता नसेल तर देश मोठा होणार नाही. जमाअत इतर धर्मीयांना सोबत घेऊन सद्भावना निर्माण करण्याचे कार्य करते, हे स्तुत्य आहे.\nमाजी न्यायमूर्ती कोळसे पाटील यांनी आपल्या घणाघाती भाषणात सांगितले की, अडीच हजार लोकांनी देशावर पाच हजार वर्षे राज्य केले. पण माणसा-माणसात भेद करून, न्याय, सत्यासाठी आमच्यासारखे लोक रस्त्यावर मरणांसाठी तयार आहोत, पण सहभागी न होणारे लोक, घरात अमर राहणार आहात काय मुसलमानांची भिती दाखवून दलितांना तुडविले जाते. छत्रपती शिवाजी महाराज मनुस्मृतीला धक्का देणारे पहिले राजा होते. विद्वेषाचे वातावरण भारतीय संविधानाची अंमलबजावणी होऊ नये म्हणून निर्माण केले जाते. एम.आय.टी.चे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड यांनी धीरगंभीर, अभ्यासपूर्ण भाषणात सांगितले, इस्लाम म्हणजे शांतीच प्रतीक. धर्मग्रंथ म्हणजे कसे जगावे, कसे जगू नये, हे शिकविले. कुरआनच्या माध्यमाने प्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांनी हेच शिकविले. प्रेषितांनी सांगितले, स्वर्ग (जन्नत) आईच्या पायाच्या तळव्याखाली आहे, वडील स्वर्गाचा द्वार आहे. अत्यंत सुंदर चिंतन आहे यामध्ये सद्भावना. मन की बात नव्हे तर दिल की बात आहे. ” मन जोडना नहीं, दिल जोडना, यही सद्भावना है.\nधर्म ही प्रगल्भ होणारी संकल्पना आहे, अशी व्याख्या करून धम्मविनया सामाजिक संस्था, पुण्याचे अध्यक्ष भिक्खुणी सुमना म्हणाल्या, भारतातील सध्याच्या घडामोडी, आपल्याला पुन्हा गुलाम बनविण्याचे षडयंत्र आहे. हा प्रश्न एकत्रितपणे लढल्यास स्वातंत्र्य, समता व बंधुता निर्माण करू शकतो. एकमेकांच्या धर्मावर टिका न करता, त्याचा अभ्यास केला पाहिजे. मौलाना निजामुद्दीन यांनी नफरत की आग में, मुहब्बत के फुल खिलानेवाले सद्भावना के लोगों को मुबारकबाद. सुभाष वारे यांनी सांगितले की, आत्मसन्मानाचा बळी देऊन, सद्भावना निर्माण होऊ शकणार नाही. गंगाधर बनदरे यांनी सांगितले की, ब्राह्मण हिंदू नाहीत पण हिंदूंचे प्रवक्ते आहेत. जीवन विद्याचे संतोषदादा तोतरे म्ह���ाले, निसर्गाच्या नियमाचे पालन म्हणजे सद्भावना माणसाला बुद्धीचे वरदान ईश्वराने दिले, म्हणून विचाराने वागण्याने आनंद दिला पाहिजे.\nराष्ट्रीय सप्तखंजेरी प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांनी ’आग लग गई इस देश को, अब बचाही क्या अशी व्यथा मांडून, बच गए हम तो जला ही क्या अशी व्यथा मांडून, बच गए हम तो जला ही क्या इन्सान की औलाद है, इन्सान ही रहेगा. देशातील घडामोडीवर हल्लाबोल करताना सांगितले की, मंदीर के आगे मूर्ती, मूर्ती के पीछे खुर्ची, प्रेम की गंगा बहाते चलो, सद्भावना को बढाते चलो.\nजमाअते इस्लामी महाराष्ट्राचे उपाध्यक्ष जमीर कादरी यांनी सांगितले की, अन्यायाविरूद्ध न्याय प्रस्थापित करणे, त्याशिवाय सद्भावना कायम होऊ शकत नाही. प्रचलित इतिहासाच्या पुर्नलेखनाची आवश्यकता आहे. प्रसिद्धी माध्यमाद्वारे चुकीचा इतिहास शिकविला जात आहे.\nपंढरपूर येथील हभप रामदास महाराज म्हणाले, डॉ. आंबेडकरांची राज्यघटना अतिशय चांगली आहे. त्याची अंमलबजावणी चांगल्याप्रकारे झाली पाहिजे. देशात विद्वेषाची आग लागलेली आहे, एकमेकांशी प्रेम करण्याचे प्रयत्न करा, तरच सद्भावना निर्माण होईल.\nसूत्रसंचालन जमाअतचे दापोडी विभागाचे स्थानिक अध्यक्ष अजीमोद्दीन यांनी केले. शब्बीर अहमद यांनी आभार मानले. कार्यक्रमास राज्यभरातून सद्भावना प्रेमी, विविध जाती, धर्मांचे मान्यवर आवर्जून उपस्थित होते. दुपारी 1 ते 2 दरम्यान, सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेतला. पुणे जमाअतच्या सर्व पदाधिकार्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी अतोनात प्रयत्न केले. कार्यक्रम संपल्यानंतर आजम कॅम्पस मधील विस्तीर्ण मस्जीदमध्ये मगरीबच्या नमाजच्या वेळी सर्व मान्यवर देशबांधवांना मस्जीद परिचय करून देण्यात आला. विविध धर्मियांची मांदियाळी असूनसुद्धा अत्यंत शिस्तबद्धपद्धतीने कार्यक्रम पार पडला.\nअन्यायाने गिळंकृत करणे व ठेवीची अफरातफर\nमाननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘ज्या मनुष्याने तुम्हाला विश्वासू समजून आपली ठेव तुमच्याजवळ ठेवली आहे ती त्याला परत करा. जर एखाद्या तुमच्याशी विश्वासघात केला तर तुम्ही त्याच्याशी विश्वासघात न करता आपली वस्तू किंवा ठेव वसूल करण्यासाठी दुसऱ्या वैध पद्धतीचा अवलंब करा.’’ (हदीस : तिर्मिजी)\nमाननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनान��सार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘अल्लाह म्हणतो की जोपर्यंत एखाद्या व्यवसायाचे दोन भागीदार एकमेकांशी विश्वासघात करीत नाहीत तोपर्यंत मी त्यांच्याबरोबर राहतो, परंतु जेव्हा एक भागीदार दुसऱ्या भागीदाराशी विश्वासघात करतो तेव्हा मी त्या दोघांमधून निघून येतो आणि शैतान त्या ठिकाणी जातो.’’ (हदीस : अबू दाऊद)\nव्यवसायात भागीदार लोक जोपर्यंत एकमेकांशी विश्वासघात करीत नाहीत तोपर्यंत मी त्यांची मदत करतो, त्यांच्यावर कृपा करतो आणि त्यांच्या व्यवसायात समृद्धी देतो व आपसांतील संबंध दृढ करतो; परंतु जेव्हा त्यांच्यापैकी एखाद्याची वृत्ती बिघडते आणि विश्वासघात करू लागतो तेव्हा मी आपल्या मदतीचा व कृपेचा हात आखडता घेतो आणि मग शैतान तेथे येतो. तो त्यांना आणि त्यांच्या व्यवसायाला विनाशाच्या मार्गावर नेतो.\nपैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जो मुस्लिम शेतकरी आहे अथवा बागकाम करतो आणि त्यातून चिमणीने किंवा एखाद्या मनुष्याने किंवा एखाद्या प्राण्याने खाल्ले तर ते त्याच्याकरिता दानधर्म (सदका) ठरते.’’ (हदीस : मुस्लिम)\nपैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘तीन प्रकारचे लोक आहेत ज्यांच्याशी अल्लाह अंतिम निवाड्याच्या दिवशी बोलणार नाही आणि त्यांच्याकडे पाहणार नाही. पहिला प्रकार त्या लोकांचा आहे ज्यांनी आपले व्यापारी सामान विकताना खोटी शपथ घेतली होती की त्या सामानाची जेवढी किंमत सांगितली गेली आहे त्यापेक्षा अधिक किंमतीला मी ते खरेदी केले आहे. दुसऱ्या प्रकारच्या लोकांनी अस्रनंतर खोटी शपथ घेऊन आणि त्याद्वारे एखाद्या मुस्लिम व्यक्तीचे सामान घेतले. तिसऱ्या प्रकारच्या लोकांनी अतिरिक्त पाणी साठवून ठेवले. अल्लाह अंतिम निवाड्याच्या दिवशी म्हणेल, मी तुझ्यासाठी माझी कृपा रोखून धरीन जसे तू ते अतिरिक्त पाणी साठवून ठेवले जे तू निर्माण केलेले नव्हते. (हदीस : बुखारी, मुस्लिम)\nमाननीय इब्ने उमर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘मजुराचा घाम वाळण्यापूर्वी त्याची मजुरी द्या.’’ (हदीस : इब्ने माजा)\nकारण मजूर त्याच मनुष्यास म्हणतात ज्याला आपले व आपल्या मुलाबाळांचे पोट भरण्यासाठी रोज कष्ट करावे लागते. जर एखाद्याने त्याची मजुरी देण्याचे टाळून दुसऱ्या दिवशी दिली अथवा दिलीच नाही तर तो संध्याकाळी आपले पोट कशाने भरेल आणि आ���ल्या मुलाबाळांना काय खायला घालील\nअन्यायाने गिळंकृत करणे व ठेवीची अफरातफर\nमाननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘ज्या मनुष्याने तुम्हाला विश्वासू समजून आपली ठेव तुमच्याजवळ ठेवली आहे ती त्याला परत करा. जर एखाद्या तुमच्याशी विश्वासघात केला तर तुम्ही त्याच्याशी विश्वासघात न करता आपली वस्तू किंवा ठेव वसूल करण्यासाठी दुसऱ्या वैध पद्धतीचा अवलंब करा.’’ (हदीस : तिर्मिजी)\nमाननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘अल्लाह म्हणतो की जोपर्यंत एखाद्या व्यवसायाचे दोन भागीदार एकमेकांशी विश्वासघात करीत नाहीत तोपर्यंत मी त्यांच्याबरोबर राहतो, परंतु जेव्हा एक भागीदार दुसऱ्या भागीदाराशी विश्वासघात करतो तेव्हा मी त्या दोघांमधून निघून येतो आणि शैतान त्या ठिकाणी जातो.’’ (हदीस : अबू दाऊद)\nव्यवसायात भागीदार लोक जोपर्यंत एकमेकांशी विश्वासघात करीत नाहीत तोपर्यंत मी त्यांची मदत करतो, त्यांच्यावर कृपा करतो आणि त्यांच्या व्यवसायात समृद्धी देतो व आपसांतील संबंध दृढ करतो; परंतु जेव्हा त्यांच्यापैकी एखाद्याची वृत्ती बिघडते आणि विश्वासघात करू लागतो तेव्हा मी आपल्या मदतीचा व कृपेचा हात आखडता घेतो आणि मग शैतान तेथे येतो. तो त्यांना आणि त्यांच्या व्यवसायाला विनाशाच्या मार्गावर नेतो.\nपैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जो मुस्लिम शेतकरी आहे अथवा बागकाम करतो आणि त्यातून चिमणीने किंवा एखाद्या मनुष्याने किंवा एखाद्या प्राण्याने खाल्ले तर ते त्याच्याकरिता दानधर्म (सदका) ठरते.’’ (हदीस : मुस्लिम)\nपैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘तीन प्रकारचे लोक आहेत ज्यांच्याशी अल्लाह अंतिम निवाड्याच्या दिवशी बोलणार नाही आणि त्यांच्याकडे पाहणार नाही. पहिला प्रकार त्या लोकांचा आहे ज्यांनी आपले व्यापारी सामान विकताना खोटी शपथ घेतली होती की त्या सामानाची जेवढी किंमत सांगितली गेली आहे त्यापेक्षा अधिक किंमतीला मी ते खरेदी केले आहे. दुसऱ्या प्रकारच्या लोकांनी अस्रनंतर खोटी शपथ घेऊन आणि त्याद्वारे एखाद्या मुस्लिम व्यक्तीचे सामान घेतले. तिसऱ्या प्रकारच्या लोकांनी अतिरिक्त पाणी साठवून ठेवले. अल्लाह अंतिम निवाड्याच्या दिवशी म्हणेल, मी तुझ्यासाठी माझी कृपा रोखून धरीन जसे तू ते अतिरिक्त पाणी साठवून ठेवले जे तू निर्माण केलेले नव्हते. (हदीस : बुखारी, मुस्लिम)\nमाननीय इब्ने उमर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘मजुराचा घाम वाळण्यापूर्वी त्याची मजुरी द्या.’’ (हदीस : इब्ने माजा)\nकारण मजूर त्याच मनुष्यास म्हणतात ज्याला आपले व आपल्या मुलाबाळांचे पोट भरण्यासाठी रोज कष्ट करावे लागते. जर एखाद्याने त्याची मजुरी देण्याचे टाळून दुसऱ्या दिवशी दिली अथवा दिलीच नाही तर तो संध्याकाळी आपले पोट कशाने भरेल आणि आपल्या मुलाबाळांना काय खायला घालील\nलैंगिक अपराधांवर इस्लामी उपाय\nJanuary 01, 2020 इस्लामी व्यवस्था\nभूक लागणे, तहान लागणे, राग, क्षोभ, स्नेह, प्रेम, ममत्व या जशा नैसर्गिक गरजा आहेत, त्याचप्रमाणे लैंगिक भावनासुद्धा अगदी नैसर्गिक आहेत. भुकेल्यास भाकर मिळाली नाही, तहानलेल्यास पाणी मिळाले नाही तर ज्याप्रमाणे तो आपली विवेकशक्ती हरवून बसतो, त्याचप्रमाणे लैंगिक तृष्णा जर भागली नाही तर माणूस विवेकशक्ती हरवून बसतो, वेडापिसा होतो. मग जर त्याला सहजरित्या आणि वैध मार्गाने ही तृष्णा भागविता आली नाही, तर निश्चितच तो आपली ही नैसर्गिक गरज पूर्ण करण्याकरिता पिसाळलेल्या श्वापदाप्रमाणे दिसेल त्या वाटेने स्वैर धावत असतो, सापडेल त्याला फाडत असतो, सर्वत्र उपद्रव माजवित असतो. आज याच उपद्रवाचा भीषण उद्रेक सर्वत्र पाहायला मिळतो. याविषयी सविस्तर उल्लेख मागे आपण पाहिलाच आहे. मात्र इस्लामी कायद्याने या अपराधावरसुद्धा त्याचे मूळ शोधून यशस्वी तोडगा काढला आहे. माणसाला भूक लागताच जेवण देणे, तहान लागताच पाणी देणे, तसेच लैंगिक तहान लागताच त्याचे वैध आणि धर्मसंमत साधन पुरविणे याच निसर्गनियमानुसार इस्लामने मुलगा-मुलगी वयात येताच त्यांचे लग्न करून देण्याची शिकवण दिली आहे. कारण लैंगिक भावना ही नैसर्गिक भावना आहे. कोणीही धर्मात्मा असो, महात्मा असो, त्यागी पुरुष असो की साधू-संत असो. त्याने लग्न करून पारिवारिक जवाबदारी पूर्ण करायलाच हवी. अन्यथा त्याचे महात्म्य आणि त्यागाला अगर धर्मात्म्याला काहीच अर्थ नसतो. म्हणूनच इस्लामने संन्यास आणि वैराग्य धारण करून समाजाच्या जवाबदार्यांतून पळपुटेपणा करण्यास निषिद्ध ठरविले आहे. अर्थातच संसारत्याग आणि लैंगिक भावनांना दाबून टाकणे हे निसर्गनियमांविरुद्ध बंडखोरी आहे आणि ज्या ज्या वेळी माणूस निसर्गनियमांशी(अर्थातच इस्लामशी) बंडखोरी करतो, तेव्हा अपराध आणि गुन्हेगारीचे तांडव माजते, समाजजीवन विस्कळीत होते. यासाठीच प्रेषित मुहम्मद(स.) यांनी म्हटले आहे,\n‘‘हे वयात आलेल्या तरुणांनो(आणि तरुणींनो) विवाह करा. यामुळे तुम्ही तुमच्या लैंगिक आचरणाचे पावित्र्य अबाधित राखू शकाल.‘‘(संदर्भ : प्रेषितवचन संग्रह - मुस्लिम)\nउपरोक्त प्रेषित विधानावरून हे स्पष्ट होते की वयात आलेल्या तरुण-तरुणींनी लवकरात लवकर लग्न आटोपून घ्यावे. यामुळे निश्चितच लैंगिक अपराधांवर आळा बसेल.\nयाशिवाय स्त्रियांनी विनाकारण घराबाहेर एकट्या फिरू नये. त्याचप्रमाणे परपुरुषांबरोबर विनाकारण अगर कामानिमित्त वावरू नये. पडदापद्धतीचा अंगीकार करावा. विशेषतः लांब पल्ल्याचा प्रवास एकटी अगर परपुरुषासोबत करू नये.\nप्रेषित मुहम्मद(स.) यांनी म्हटले आहे,\n‘‘ईश्वर आणि परलोकी जीवनावर श्रद्धा ठेवणार्या स्त्रीसाठी हे वैध अगर धर्मसंमत नाही की तिने एका दिवसाकरिताही ‘गैर महरम‘(परपुरुषाबरोबर) प्रवास करावा.‘‘(संदर्भ : प्रेषितवचन संग्रह - मुस्लिम)\n‘गैर महरम‘ पुरुष म्हणजे कोण गैर महरम म्हणजे असा पुरुष, ज्याच्याशी विवाह करणे वैध असते. अर्थात मुलगा, पती, पिता, भाऊ, दूधभाऊ, भाचा, पुतन्या, काका, मामा, नातु, सासरा, सावत्र मुलगा, सावत्र पिता सोडून जेवढे पुरुष असतील, ते सर्व पुरुष इस्लामने गैर महरम ठरविले आहेत व यांच्याबरोबर लांब पल्ल्याचा अगर दिवसभराचा प्रवास आणि एकांतातील सहवास इस्लामने निषिद्ध ठरविला आहे.(संदर्भ : सूरह-ए-निसा - २२)\nयाचप्रमाणे प्रेषित मुहम्मद(स.) यांनी संध्याकाळ झाल्यावर मुलांनी जास्त वेळ बाहेर न घालविण्याचीही शिकवण दिली आहे. कारण बरीच कृष्णकृत्ये रात्रीच्या वेळी अगर संध्याकाळच्या अंधारात घडतात.(संदर्भ : प्रेषितवचन संग्रह - बुखारी)\nस्त्री भृणहत्या कारणे व उपाय\n- डॉ. रजीऊल इस्लाम नदवी\nआजची गंभीर समस्या स्त्री भ्रूणहत्या होय. निव्वळ आपला देशच नव्हे तर संपूर्ण जग यामुळे चिंताग्रस्त आहे. यामुळे लिंग संतुलन बिघडले आहे. परिणामत: समाजावर अत्यंत वाईट दुष्परिणाम होत आहेत.\nमुलींना कमी लेखण्याच्या सामाजिक प्रवृत्तीमुळेच स्त्री जन्म नाकारला जात आहे. त्यांच्या अस्तित्वाला मातापिता स्वत:वरील ओझे समझतात. या पुस्तिकेत स्त्री भ्रूणहत्येची कारणे आणि त्याव���ील उपाय सांगतांना स्त्री भू्रण हत्या कशी थोपवावी, त्यावरील इस्लामी उपाय कोणते आहेत यावर चर्चा करण्यात आली आहे.\nआयएमपीटी अ.क्र. 181 -पृष्ठे - 20 मूल्य - 10 आवृत्ती - 4 (2013)\nसुबोध कुरआन खंड क्र. १ (पान १ ते १४३).\n\"अल्लाहच्या नावाने, जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे'' १. अल्फातिहा परिचय शीर्षक : या प्रथम सूरहचे (अध्याय) नाव &quo...\nनेतृत्वाचे प्रकार आणि त्यातील फरक\nआणि (आठवण करा) जेव्हा तुमच्या पालनकर्त्याने दूतांना सांगितले की, ’’मी पृथ्वीवर एक खलीफा (माझा प्रतिनिधी) बनविणार आहे.’’ (तेव्हा त्या दुतांनी...\nसटीप मराठी भाषांतर मौलाना सय्यद आला मौदूदी (यांच्या सटीप उर्दू भाषांतरावरून) मराठी भाषांतर अब्दुल जबार कुरैशी कुतुबुद्दिन हुसैन...\n- मुहम्मद फारूक खान - मानवास जीवन मिळाले. त्यास या जीवनाचा अनुभव देखील होतो, मात्र असे लोक बोटावर मोजण्याइतकेच आढळतील ज्यांनी या जीवना...\n- सय्यद अबुल आला मौदूदी या पुस्तिकेत एकेश्वरत्व सोदाहरण स्पष्ट करून सांगण्यात आले आहे आणि मनुष्याच्या विनाशाचे, अन्याय, ...\nएकेश्वरत्व आणि प्रेषित्वाची साक्ष\n``मी साक्ष देतो की, अल्लाहशिवाय कोणीही पूज्य नाही आणि याचीही साक्ष देतो की, आदरणीय मुहम्मद (स.) अल्लाहचे दास आणि पैगंबर आहेत.'' दोन ...\nइद मिलन निमित्त सर्वधर्मीय विचारवंतांचे मौलिक विचार\n'मेराज' चे वास्तव: आदरणीय प्रेषित मुहम्मद (स.) यांना ईश्वरी सान्निध्य आणि मार्गदर्शन\nमुळात असा नियमच आहे की, सत्याच्या विरोधकांचे अत्याचार आपल्या संपूर्ण मर्यादा ओलांडतात आणि अत्याचारपीडितांचा आत्मा तळतळून हाक देतो की, ...\nपारा १ - भाग १ पारा १ - भाग २ पारा १ - भाग ३ पारा २ - भाग १ पारा २ - भाग २ पारा २ - भाग ३...\nरमजान, चंद्रकोर आणि गैरसमज\nमशीद, मदरसे, मुस्लिमांच्या लग्नपत्रिका, काही मुस्लिम देशांचे ध्वज आणि मुस्लिम समाजाचा प्रतीकात्मक उल्लेख करण्यासाठी सर्वसाधारणपणे चंद्रक...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00641.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.rapidtables.org/mr/calc/math/Tan_Calculator.html", "date_download": "2022-01-23T22:33:28Z", "digest": "sha1:ECFRIXF6JHC63SW3SRNCAEV5H4XIRVXI", "length": 5713, "nlines": 94, "source_domain": "www.rapidtables.org", "title": "स्पर्शिका कॅल्क्युलेटर | टॅन (एक्स) कॅल्क्युलेटर", "raw_content": "\nमुख्यपृष्ठ / कॅल्क्युलेटर / गणित कॅल्क्युलेटर /टॅन्जेन्ट कॅल्क्युलेटर\nऑनलाइन त्रिकोणमितीय स्पर्शिका कॅल्क्युलेटर\nवैज्ञानिक संकेतासाठी e चा वापर करा. उदा: 5e3, 4e-8, 1.45e12\n-90 ° -π / 2 परिभाषित नाही\n90 90 π / 2 परिभाषित नाही\nरेडियन ते डिग्री रूपांतरण\nडिग्री, मिनिटे, सेकंद ते अंश\nअपूर्णांक कॅल्क्युलेटर सुलभ करीत आहे\nअपूर्णांक कॅल्क्युलेटर वजा करीत आहे\nमुख्यपृष्ठ | वेब | मठ | वीज | कॅल्क्युलेटर | परिवर्तक | साधने\n© 2022 रॅपिडटेबल्स.ऑर्ग | बद्दल | वापराच्या अटी | गोपनीयता धोरण | कुकीज व्यवस्थापित करा\nही वेबसाइट आपला अनुभव सुधारित करण्यासाठी, रहदारीचे विश्लेषण करण्यासाठी आणि जाहिराती प्रदर्शित करण्यासाठी कुकीज वापरते. अधिक जाणून घ्या\nओके सेटिंग्ज व्यवस्थापित करा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00641.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"}
+{"url": "https://www.vishvasnews.com/marathi/politics/", "date_download": "2022-01-23T20:48:15Z", "digest": "sha1:WPONL3I2YTFPXYOXQPVHQFNJCREHSEBM", "length": 18241, "nlines": 124, "source_domain": "www.vishvasnews.com", "title": "Fact Check of Politics News, Messages and Videos in Marathi by Vishvas News", "raw_content": "\nFact Check: राघव चड्ढा च्या नावावर सोशल मीडिया वर व्हायरल होत असलेले वक्तव्य खोटे\nनवी दिल्ली विश्वास न्यूज विधानसभा निवडणुकीबाबत पंजाबमध्ये राजकीय सट्टेबाजी सुरू आहे भगवंत मान यांना आम आदमी पक्षाने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित केले आहे एका हिंदी वृत्तवाहिनीच्या ब्रेकिंग प्लेट...\nFact Check : भाजप खासदार रवी किशन चा 2017 साल चा व्हिडिओ खोट्या दाव्यासह व्हायरल\nनवी दिल्ली विश्वास न्यूज भारतीय जनता पार्टीचे गोरखपूरचे खासदार रवी किशन हे काही दिवसांपूर्वी एका दलिताच्या घरी जेवण्यास पोहोचले होते याला जोड देत त्यांचा एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर...\nFact Check: ही व्यक्ती 800 मुलांचा वडील नाही, लोक विनोदाच्या उद्देशाने लिहिलेल्या काल्पनिक लेखाला खरे समजून शेअर करत आहेत\nविश्वास न्यूज नवी दिल्ली विश्वास न्यूजला विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट व्हायरल होत असताना आढळली पोस्टमध्ये एका वृद्ध व्यक्तीचे छायाचित्र दिसत आहे आणि त्यावर एक मथळा लिहिला आहे आणि...\nFact check: बर्फातून वाचवलेल्या मुलीचा व्हिडिओ पाकिस्तान मधील नाही, भारतातला\nविश्वास न्यूज नवी दिल्ली विश्वास न्यूज ला दीड मिंटचा एक व्हिडिओ सोशल मीडिया च्या विविध प्लॅटफॉर्म वर व्हायरल होताना दिसला ह्या व्हिडिओ मध्ये एका मुलीला बर्फातून वाचवताना बघितले जाऊ शकते असा दावा...\nFact Check: के न्यूज च्या ग्राफिक प्लेट मध्ये छेडछाड, योगी आदित्यनाथ सपामध्ये रुजू होण्याबद्दल बोलले नाहीत\nनवी दिल्ली विश्वास न्यूज उत्तर प्र��ेशमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत यासोबतच राज्यातील राजकीय तापमानही वाढले आहे नुकतेच भाजप सरकारमधील काही नेत्यांनी भाजप सोडून समाजवादी...\nFact Check: दिलजीत दोसांझने हे वक्तव्य केले नाही, त्यांच्या नावाने व्हायरल होत असलेले हे ट्विट खोटे आहे\nनवी दिल्ली विश्वास न्यूज पंजाबी गायक आणि बॉलीवूड अभिनेते दिलजीत दोसांझच्या नावाने एका ट्विटचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केला जात आहे ज्यामध्ये लिहिले आहे की काश किसानों की तरह अगर पढ़े लिखे...\nFact Check: आपल्या लहान मुलांसोबत फिरत असलेल्या वाघिणीचा व्हिडिओ आता महाराष्ट्राच्या नावाने व्हायरल\nनवी दिल्ली विश्वास न्यूज महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील कामठी येथे वाघिण तिच्या तीन लहान मुलांसोबत असल्याची अफवा पसरली आहे याचा पुरावा म्हणून काही सोशल मीडिया यूजर्स एक व्हिडिओही व्हायरल करत...\nFact Check: अमिताभ बच्चन यांच्या लुक अलाइकच्या मृत्यूच्या नावाने दुसऱ्या डुप्लिकेटचा व्हिडिओ व्हायरल झाला\nनवी दिल्ली विश्वास न्यूज सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे यामध्ये अमिताभ बच्चन यांच्यासारखा दिसणारा एक व्यक्ती त्यांच्या गाण्यांवर डान्स करताना दिसत आहे यूजर्स त्याला...\nFact Check: सचिन तेंडुलकर रमाकांत आचरेकर ह्यांच्या अंत्यविधीच्या सामील झाले असतानाचे चित्र खोट्या दाव्यासह व्हायरल\nनवी दिल्ली विश्वास न्यूज नुकतेच ४ जानेवारी रोजी सिंधुताई सपकाळ ह्यांची हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू झाली त्यानंतर सोशल मीडिया वर एक चित्र आणि त्यासोबत एक दावा व्हायरल होत आहे दावा कार्नाय्त...\nFact Check: 2017 च्या यूपी निवडणुकीचे कॅलेंडर अलीकडील निवडणुकांशी जोडून व्हायरल\nनवी दिल्ली विश्वास न्यूज आजतकची एक ब्रेकिंग प्लेट सोशल मीडियावर शेअर केली जात असून आगामी यूपी निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्याचा दावा त्यात केला जात आहे उत्तर प्रदेशमध्ये सात टप्प्यात निवडणुका...\nFact Check: इंग्लंड च्या ट्रेन ऑफ लाईट्स चा व्हिडिओ तेजस ट्रेन च्या नावाने व्हायरल\nनवी दिल्ली विश्वास न्यूज सोशल मीडिया वर एका ट्रेन चा व्हिडिओ लोकं शेअर करून दावा करत आहेत कि नवं वर्ष साजरी करण्यास तेजस ट्रेन ला नवीन रूप देण्यात आले विडिओ मध्ये लाईट्स ने सजलेली एक ट्रेन...\nFact Check: न्यूज चॅनेल द्वारे नाही करण्यात आला हा ट्विट, व्हायरल स्क्रीनशॉट खोटा आहे\nनवी दिल्ली विश्वास न्यूज कानपूर येथील उद्योगपती पीयूष जैन हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत त्यांच्या छाप्यात मोठ्या प्रमाणात रोकड आणि सोने जप्त करण्यात आले आहे आता सोशल मीडिया यूजर्स एक...\nFact Check: मुलायम सिंह यांचे बिहारबाबतचे विधान आता चुकीच्या दाव्यासह व्हायरल\nनवी दिल्ली विश्वास न्यूज यूपी विधानसभा निवडणुकीला अजून काही अवधी शिल्लक असला तरी सोशल मीडियावर त्याचे वारे वाहायला सुरु झाले आहे मुलायम सिंह यांचे एक जुने विधान आता यूपी निवडणुका आणि राष्ट्रीय...\nFact Check: गुजरात चे चित्र अयोध्याच्या नावाने व्हायरल\nनवी दिल्ली विश्वास न्यूज सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे यामध्ये गदा आणि बाण धनुष्याची कलाकृति एका चौकात पाहायला मिळते इंटरनेटवर यूजर्स या फोटोला अयोध्याचे सांगून व्हायरल करत आहेत विश्वास...\nFact Check: हे चित्र रुसी सैनिकांचे आहे, सियाचीन मधील भारतीय सैनिकांचे नाही\nनवी दिल्ली विश्वास न्यूज सध्या सोशल मीडियावर दोन जवानांचा एक फोटो व्हायरल होत आहे छायाचित्रात दोन्ही सैनिक बर्फाने झाकलेले दिसत आहेत व्हायरल झालेला फोटो सियाचीनमध्ये तैनात असलेल्या भारतीय...\nFact Check : गुजरातमधील आसाराम आश्रमाचे जुने छायाचित्र आता यूपीच्या नावाने व्हायरल झाले आहे\nनवी दिल्ली विश्वास न्यूज फेसबुक ट्विटर आणि व्हॉट्सअॅप अशा विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक चित्र मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे पोलिसांच्या क्रूरतेच्या या चित्रात एक पोलिस कर्मचारी एका लांब...\nFact Check: बॉलीवूड च्या कलाकारांनी बिपीन रावत ह्यांच्या निधनानंतर श्रद्धांजली दिली होती, व्हायरल दावा खोटा\nनवी दिल्ली विश्वास न्यूज 8 डिसेंबर रोजी हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस बिपिन रावत ह्यांच्या पत्नीसह 13 जवानांना देशाने गमावले ही बातमी ज्या कोणी ऐकली त्याचे डोळे पाणावले आणि त्यांनी CDS बिपिन रावत...\nFact Check: इंग्लंड च्या ट्रेन ऑफ लाईट्स चा व्हिडिओ तेजस ट्रेन च्या नावाने व्हायरल\nFact Check: गुजरात चे चित्र अयोध्याच्या नावाने व्हायरल\nFact Check: बॉलीवूड च्या कलाकारांनी बिपीन रावत ह्यांच्या निधनानंतर श्रद्धांजली दिली होती, व्हायरल दावा खोटा\nFact Check: कलबुर्गी च्या रामनवमी चा जुना व्हिडिओ आता अमरावतीच्या नावावर व्हायरल\nFact Check: मंदिरात नाही, घरांमध्ये लागली होती आग, व्हिडिओ सांप्रदायिक दाव्यासह व्हायरल\nFact Check: व्हायरल पोस्ट मध्ये दिसत असलेली मुलगी पाकिस्तानी नाही, इराणी आहे, पोस्ट दिशाभूल करणारी आहे\nFact Check: शाळेच्या पुस्तकांवर टॅक्स लागत असल्याचा दावा खोटा, टॅक्स फ्री असतात पुस्तकं\nFact Check : दवाखान्याच्या उदघाटनाचे ६ वर्ष जुने छायाचित्र आता खोट्यादाव्यांसह होत आहे व्हायरल\nFact-Check: जेवणात काळ्या मिरची चा उपयोग केल्यानी कोरोनाव्हायरस चा उपचार किंवा बचाव शक्य नाही, व्हायरल पोस्ट खोटी आहे\nFact check: बर्फातून वाचवलेल्या मुलीचा व्हिडिओ पाकिस्तान मधील नाही, भारतातला\nFact Check : भाजप खासदार रवी किशन चा 2017 साल चा व्हिडिओ खोट्या दाव्यासह व्हायरल\nFact Check: ही व्यक्ती 800 मुलांचा वडील नाही, लोक विनोदाच्या उद्देशाने लिहिलेल्या काल्पनिक लेखाला खरे समजून शेअर करत आहेत\nआरोग्य 15 राजकारण 365 विश्व 4 व्हायरल 369 समाज 162 स्वास्थ्य 9\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00641.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.rashtrasahyadri.com/2021/12/blog-post_333.html", "date_download": "2022-01-23T21:20:51Z", "digest": "sha1:HYBYRIPWQQ3FD3Y56GUKDOG62N5DRW4N", "length": 4745, "nlines": 82, "source_domain": "www.rashtrasahyadri.com", "title": "उपनगराध्यक्ष घुंडरेंचे सामाजिक कार्य मोलाचे - rashtrasahyadri", "raw_content": "\nHome / Unlabelled / उपनगराध्यक्ष घुंडरेंचे सामाजिक कार्य मोलाचे\nउपनगराध्यक्ष घुंडरेंचे सामाजिक कार्य मोलाचे\nकोरोणा महामारीने माणूस आणि माणुसकी दोन्ही हरवत चालली आहे. गेल्या दोन वर्षांत कोरोणामुळे असंख्य लोकांना मोठी झळ बसली आहे, अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहे. मात्र अशा गंभीर परिस्थितीत अनेकांनी माणुसकीचा हात पुढे करून गरजू लोकांना मदत केली आहे. आळंदी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष आदित्य घुंडरे यांनीही जीवनावश्यक वस्तूंचे रूपाने असंख्य लोकांना आधार दिला आहे, त्यांचे हे कार्य मोलाचे आहे असे गौरवोद्गार महंत पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी काढले आहे.आळंदी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष आदित्य घुंडरे यांच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा यावेळी महंत पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.\nयाप्रसंगी आळंदी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष आदित्य घुंडरे,माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर,पंडित महाराज क्षीरसागर,दासोपंत महाराज स्वामी,नगरसेवक प्रशांत कु-हाडे,सचिन गिलबिल,माजीे नगरसेवक विलास घुंडरे,आनंद मुंगसे,दिनेश घुले,माजी संचालक हनुमंत घुंडरे,नितीन घुंडरे,निसार सय्यद,राह��ल घुंडरे,मंगल हुंडारे आणि कामगार नेते अरुण घुंडरे उपस्थित होते.\nउपनगराध्यक्ष घुंडरेंचे सामाजिक कार्य मोलाचे Reviewed by trial on December 22, 2021 Rating: 5\nदर्शनासाठी भाविकांच्या संख्येची मर्यादा वाढवावी : आ. राजळे\nBreaking News : सिव्हिल हॉस्पिटलच्या आयसीयू कक्षाला भीषण आग... 25 रुग्ण होरपळले..\nदडपशाही विरुद्धच्या संघर्षात मी तुमच्या बरोबर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00642.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"}
+{"url": "https://jalgaonlive.news/jalgaon-mayor-to-get-rightful-residence-in-central-part-of-the-city/", "date_download": "2022-01-23T20:37:29Z", "digest": "sha1:QESIRXCARH7PIGKY5QYGMW7MCAZ2C5IT", "length": 7105, "nlines": 107, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "जळगावच्या महापौरांना मिळणार शहराच्या मध्यवर्ती भागात हक्काचे निवासस्थान!", "raw_content": "\nजळगावच्या महापौरांना मिळणार शहराच्या मध्यवर्ती भागात हक्काचे निवासस्थान\nWritten By चेतन वाणी\n जळगाव शहराच्या प्रथम नागरिक असलेल्या महापौरांना शहराच्या मध्यवर्ती भागात एक हक्काचे निवासस्थान असावे यासाठी महासभेत प्रस्ताव मांडण्यात आला होता. सोमवारी झालेल्या विशेष महासभेत या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. मनपाच्या मालकीच्या असलेल्या काही निवासस्थानांपैकी एक निवासस्थान महापौरांना मिळणार आहे.\nराज्यातील काही महानगरपालिकेत महापौरांसाठी स्वतंत्र आणि शहराच्या मध्यवर्ती भागात निवासस्थान आहे. जळगाव मनपाच्या महापौरांना देखील असे स्वतंत्र निवासस्थान असावे अशी एक बाब समोर आली होती. सोमवारी पार पडलेल्या विशेष महासभेत तसा प्रस्ताव सादर करण्यात आला. सर्वानुमते या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.\nजळगाव मनपाच्या मालकीचे काही निवासस्थान सध्या शहराच्या मध्यवर्ती भागात आहेत. त्यापैकी शाहूनगरजवळ एक, मू.जे.महाविद्यालयाजवळ, जिल्हा कारागृहाच्या मागील बाजूला दोन निवासस्थान आहेत. महापौरांना यापैकी एखादे निवासस्थान महापौरांना मिळण्याची शक्यता आहे. महापौर जळगावच्या मध्यवर्ती भागात आल्याने नागरिकांना देखील\nहे देखील वाचा :\nमहापौरांची सरप्राईज भेट, काम सुरू असलेल्या रस्त्याच्या गुणवत्तेची केली पाहणी\nरस्त्यांच्या कामानंतर नळ कनेक्शन घेतल्यास दुप्पट शुल्क आकारणार\nमलमपट्टी नव्हे तयार होणार नवीन रस्ते, शिवसेनेच्या महापौरांच्या काळात सुरुवात\nजळगावच्या महापौरांना मिळणार शहराच्या मध्यवर्ती भागात हक्काचे निवासस्थान\nमालमत्तांच्या फेरमूल्यांकनात ५० पट करवाढ, करदात्यांची लूट : सभागृह नेते ललित कोल्हे\nजळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा\nया बातम्या देखील वाचा\nमुलामुलींना स्वरक्षणाचे शिक्षण गरजेचे : डॉ.अश्विन सोनवणे\nनेहरू युवा केंद्रातर्फे नेताजी सुभाषचंद्र बोस, स्व.बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन\nपुंडलिक बडगुजर यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00642.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://navanirmiti.in/%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A4%BE/", "date_download": "2022-01-23T20:34:21Z", "digest": "sha1:LYAU2KI4K24PO6427FVYZ6YALRBSFIJO", "length": 9664, "nlines": 114, "source_domain": "navanirmiti.in", "title": "पोटचा गोळा – नवनिर्मिती", "raw_content": "\n“परत मुलगीच झाली . . . अरेरे” हे विधान आजही काही तथाकथित सुसंपन्न, सुसंस्कृत, सुशिक्षित कुटुंबांमध्ये ऐकू येत असेल तर मग समाजातील इतर घटकांबद्दल काय बोलावं” हे विधान आजही काही तथाकथित सुसंपन्न, सुसंस्कृत, सुशिक्षित कुटुंबांमध्ये ऐकू येत असेल तर मग समाजातील इतर घटकांबद्दल काय बोलावं स्त्रीभ्रूण हत्येपासून सुरु होणारे स्त्रियांवरील अत्याचारांचे हे कलंक आपल्या समाजातून कधीतरी कायमचे पुसले जातील का\nही काव्यकथा यूट्यूबवर https://youtu.be/KUexfT78vsk ह्या ठिकाणी ऐकता येईल.\nगावातील त्या इस्पितळाची जुनी इमारत होती\nचौथ्या वेळी इस्पितळी ती भरती झाली होती || १ ||\nजमीन जुमला शेती वाडी प्रस्थ बडं सासरचं\nपण दर वेळी बाळंतीणीचा माहेरच्यांनाच खर्च || २ ||\nमाहेरी पैशाची होती परिस्थिती गंभीर\nपण तिच्यामागुती उभा ठाकला भाऊ तिचा खंबीर || ३ ||\nहोती चौथी वेळ तरीही धास्तावलेली होती\nकारण प्रत्येक वेळी पूर्वी मुलगी झाली होती || ४ ||\nपहिली बेटी धनाची पेटी असं म्हणून कौतुक\nदुसर्या वेळी मुलगी पाहून सासर झालं मूक || ५ ||\nतिसर्या वेळी तर सासूच्या शब्द आले ओठी\nआमच्या नशिबी का गं आलीस तू तर कपाळकरंटी || ६ ||\nएकच बुळा दीर वंश पण चालायला तर हवा\nतिलाच देणं भाग होतं वंशाला त्या दिवा || ७ ||\nसासर होतं गप्प तरीही तिला होतं माहीत\nमुलगी आता झाली असता नांदवणार नाहीत || ८ ||\nव्हायचं ते काही चुकलं नाही मुलगीच झाली पुन्हा\nकाळवंडून ती गेली जैसा तिचा असावा गुन्हा || ९ ||\nभावाला त्या बघवत नव्हती धास्तावलेली बहीण\nत्याच्या ओळखीमध्ये होती इस्पितळातील सुर्इण || १० ||\nतिथेच आणखीन एक जीव जगात आला होता\nशेजारच्या पहिलटकरणीला मुलगा झाला होता || ���१ ||\nभावाने मग सुर्इणीला त्या रक्कम दिली चांगली\nगुपचुप केली तिने मुलांची रात्री अदलाबदली || १२ ||\nपाप आहे हे तर नव्हतं तिला पटत बिलकुल\nपण मुलींकरता होऊन अगतिक झाली ती कबूल || १३ ||\nपहिलटकरीणच होती तिजला होतील मुलं अजून\nलाडच होतील ह्मा कन्येचे पहिली बेटी म्हणून || १४ ||\nतिच्या सासरी आलं होतं आनंदाचं उधाण\nकौतुक करणार्यांना काही राहिलं नव्हतं भान || १५ ||\nदुसर्या दिवशी तिला मुलीचं रडणं ऐकू आलं\nसमजत नव्हतं तिला माझ्या छकुलीस काय झालं || १६ ||\nतिचं दुध पिऊन झोपला कोण कुणाचा तान्हा\nरडणं ऐकून लेकीचं पण आटत नव्हता पान्हा || १७ ||\nउठली तशा अवस्थेतही ती झालं काय पाहाया\nकुणीही तयार नव्हतं मुलीला जवळ अपुल्या घ्याया || १८ ||\nराहवलं नाही माऊलीस जाऊन विचारलं\nउत्तर ऐकून मात्र तिथे तिज रडूच कोसळलं || १९ ||\nहोता एक चांडाळ ज्याने तिला फसवली होती\nलग्नाआधीच पापाची त्या खूण प्रसवली होती || २० ||\nकाय करावं हिचं कधीचा विचार आम्ही करतोय\nअनाथाश्रमात होते म्हणती अशा मुलांची सोय || २२ ||\nअंधारच जणू मनी पसरला उदय शतश: विद्ध\nमट्कन खाली बसली ती अन् तिची हरपली शुद्ध || २२ ||\nदोन दिसांनी शुद्धीवर ती आली कशीबशी\nमुलगी गेली होती तोवर झाली वेडीपिशी || २३ ||\nभावाने मग प्रयत्न केला शोध घेण्याचा\nपण योग नव्हता पुन्हा मुलीचा चेहरा बघण्याचा || २४ ||\nचार मुलांना घेऊन आजही झुरते तोळा तोळा\nविचार करते असेल कसा हो माझ्या पोटचा गोळा || २५ ||\nलोक आजही प्रयत्न करती शोधाया कारणं\nभाऊच फक्त जाणतो का पण तिचं हरवलं हसणं || २६ ||\nकालबाह्म ह्मा प्रथा रूढींची असली कसली दीक्षा\nकोणाची ही असे विकृती भोगी कोण अन् शिक्षा || २७ ||\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nपुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.\nचांगलं तेवढं घ्यावं जानेवारी 20, 2022\nभारत रत्न खान अब्दुल गफार खान जानेवारी 18, 2022\nभारत रत्न भीमसेन जोशी जानेवारी 18, 2022\nसंदीप दांडेकर commented on आई\nविशाल शिंदे commented on आई\nकाव्यकथा काव्यगाथा प्रेमकाव्य बालकाव्य भक्तिकाव्य भारत रत्न रामायण लघुकथा लघुकथासंग्रह वस्तुवाचक वैचारिक कविता वैज्ञानिक / तात्वज्ञानिक कविता व्यक्तिवाचक कविता सणावली सामाजिक कादंबरी स्थलवाचक कविता\n© २०१८-२१, नवनिर्मिती | संकेतस्���ळ श्रेय - वेब वर्चुओसो", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00642.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/151123/man-gave-divorce-to-wife-because-of-one-song/", "date_download": "2022-01-23T21:09:49Z", "digest": "sha1:PT4AQJ6MXEWUALGI4LMJIR5FZCXBUIPN", "length": 9623, "nlines": 67, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " ' नवरी 'या' गाण्यावर नाचली, म्हणून वराने संतापून लग्नमंडपातच दिला घटस्फोट", "raw_content": "\nनवरी ‘या’ गाण्यावर नाचली, म्हणून वराने संतापून लग्नमंडपातच दिला घटस्फोट\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nव्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल\nलग्न हा प्रत्येक माणसाच्या आयुष्यातील सर्वात जास्त महत्त्व असलेल्या दिवसांपैकी एक दिवस असतो. या दिवसापासून तो व्यक्ती त्याच्या नवीन आयुष्याला सुरुवात करतो. जगातील प्रत्येक कोपऱ्यात विवाहाला घेऊन वेगवेगळे नियम आहेत.\nआमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :\nआपल्या भारतीय परंपरेत लग्न हे एक नव्हे तर सात जन्मांचे बंधन मानले जाते, परंतु काही दिवसांपूर्वी इराणमध्ये एका प्रेमी जोडप्याचा लग्नाच्या दिवशीच घटस्फोट झाला. ऐकायला तर आपल्याला हे विचित्र वाटेल, परंतु ही संपूर्ण घटना खरी आहे आणि ईरान मधील बगदाद या शहरात घडलेली आहे.\nया घटस्फोटामागचे कारण सांगितले जात आहे, की लग्न झाल्यानंतर डीजेवर गाणी वाजवली जात होती. गाणे सुरु असतांनाच वधूने तिच्या आवडीचे गाणे वाजवले आणि त्यानंतर ती त्या गाण्यावर नाच करु लागली, परंतु वराला वधूने लावलेले ते गाणे अजिबात आवडले नाही आणि त्यामुळे त्याने संतापून लग्नमंडपामध्येच वधूला घटस्फोट दिला.\nया लग्न समारंभात वधू ‘प्रक्षोभक’ सीरियन गाण्यावर नाच करत होती. ‘मेसायतारा’ या सीरियन गाण्यामुळे दोघांमध्ये वाद झाला आणि वराने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.\nतुम्ही चुकीच्या व्यक्तीवर प्रेम करताय, याचा clear सिग्नल देणाऱ्या १० गोष्टी\nजर्मन मुलगा-रशियाची मुलगी, लग्न मात्र हिंदूपद्धतीने.. यामागचं नक्की कारण काय\nखरंतर, सीरियन गाणे ‘मेसायतारा’ याचा अर्थ ‘मी स्वावलंबी आहे’ किंवा ‘मी तुला नियंत्रित करु शकते’ असा होतो. याच कारणामुळे वर आणि त्याच्या कुटुंबाच्या भावना दुखावल्या गेल्या आणि परिणामस्वरूप त्याने आधी वधूसोबत वाद घातला आणि त्यानंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.\nजेव्हा गाण्याच्या सुरुवातीच्या ���ळींचे भाषांतर केले गेले तेव्हा गाण्याच्या पहिला भागाचा अर्थ पुढीलप्रमाणे निघाला, ‘मी प्रभावी आहे; माझ्या नियमांप्रमाणे तुला काम करावे लागेल. जोपर्यंत तू माझ्याबरोबर आहेस तोपर्यंत तू माझी आज्ञा पाळशील; मी गर्विष्ठ आहे, मी गर्विष्ठ आहे.’\nया गीतामुळे वराला आणि त्याच्या नातेवाईकांना इतका राग आला, की त्याने वधूपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. एखादे गाणे लग्न मोडण्याचे कारण बनण्याची ही पहिलीच घटना नाही. याआधी देखील जॉर्डन मध्ये अशी घटना घडलेली आहे.\nदुसर्या एका घटनेत, लेबनॉन या देशामध्ये “आय लव्ह यू गाढव” या गाण्यामुळे भर लग्नामध्ये घटस्फोट झाला होता. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका वराने आपल्या पत्नीला या गाण्यावर डान्स केल्यामुळे घटस्फोट दिला होता.\nआमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :\nव्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल\nशेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप\nआता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \n← या मोठ्या सणाला काळी वस्त्र का लाख बांगडी फुटली, दोन मोती गळाले…\nजिवंतपणी मरणयातना, आयुष्यभर जमिनीखाली काचेच्या तुरुंगात डांबून ठेवलेला कैदी\nबाळासाहेबांनी एक फोन केला आणि मुंबई सोडून गेलेल्या अवधूतचा जीव भांड्यात पडला\nवाचा वर्ल्ड फेमस “पटियाला पैग” च्या जन्माची रंजक कहाणी\nखराब फॉर्म सुधारण्यासाठी सचिनला एका वेटरने दिला होता सल्ला\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00642.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.newsdanka.com/politics/ramdas-kadam-and-his-son-not-considered-for-district-level-appointments-by-shivsena/40996/", "date_download": "2022-01-23T21:25:21Z", "digest": "sha1:PVPIJ3O2OOUUWXASXRFBPPXMWVODD5TW", "length": 9902, "nlines": 138, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Ramdas Kadam And His Son Not Considered For District Level Appointments By Shivsena", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरराजकारणरामदास कदम यांना शिवसेनेचे दरवाजे बंद\nरामदास कदम यांना शिवसेनेचे दरवाजे बंद\nवानखेडे ड्रग्जवाल्यांवर कारवाई केलीत, आता भोगा…\nज्ञानदेव आणि अज्ञान देव….\nराज्यातील संघर्ष नाट्याचा तिसरा अंक\nजावेद अख्तर, तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाही\nशिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांना शिवसेनेचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. रामदास कदम यांचे पुत्र आमदार योगेश कदम यांनाही शिवसेनेने धक्का दिला आहे. जिल्हास्तरीय नियुक्त्यांमध्ये कदम यांना कोणतेही स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे आता रामदास कदम यांचे भवितव्य काय असेल याविषयी प्रश्न उपस्थित केले जात आहेत.\nशिवसेनेने जिल्हास्तरीय नव्या नियुक्त्या घोषित केल्या त्यात कदम यांना स्थान देण्यात आलेले नाही. शिवाय, रामदास कदम यांच्या समर्थकांनाही या नियुक्त्यांपासून दूर ठेवण्यात आले आहे.\nमागे रामदास कदम यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यात अनिल परब यांच्यासंदर्भात काही उल्लेख होते. त्या ऑडिओ क्लिपचा फटका रामदास कदम यांना बसला आहे, असे म्हटले जात आहे. नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकातही रामदास कदम यांचा विचार झाला नाही. त्यावेळी वरळीचे माजी आमदार सुनील शिंदे यांना शिवसेनेने संधी दिली. त्या मतदार संघात पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे आमदारकीसाठी उभे राहिले होते. त्याची भरपाई सुनील शिंदे यांना उमेदवारी देऊन करण्यात आली. शिंदे हे तिथून बिनविरोध विधान परिषदेवर गेले आहेत.\nUNESCO च्या संस्कृतिक वारसा यादीत दुर्गा पूजेचा समावेश\nबांगलादेश मुक्तीचा सुवर्ण महोत्सव\nसोशल मीडियाच्या व्यसनापायी १६ वर्षीय मुलाने गमावला जीव\nमात्र रामदास कदम यांचा तिथे विचार झाला नसल्याची चर्चा झाली होती. पण आपण या निवडणुकीसाठी इच्छुकच नसल्याचे कदम यांनी म्हटले होते. आता रामदास कदम आणि त्यांचे चिरंजीव तसेच समर्थकांना बाजुला ठेवल्यामुळे यानंतर कदम हे कोणती भूमिका घेणार हे लवकरच स्पष्ट होईल. तूर्तास अनिल परब यांच्या पाठीशी शिवसेना ठाम असल्याचे दिसते आहे.\nपूर्वीचा लेखबांगलादेश मुक्तीचा सुवर्ण महोत्सव\nआणि मागील लेखमहाराष्ट्रात आता बैल धावणार\nमुंबईच्या गाड्यांवर का पसरली पांढरी चादर\n…हे आहे नेताजींच्या पुतळ्याचे महत्त्व\n‘मी स्वातंत्र्याची भीक स्वीकारणार नाही, स्वातंत्र्य मिळवणार असे म्हणणाऱ्या नेताजींना नमन’\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआ���ण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nमुंबईच्या गाड्यांवर का पसरली पांढरी चादर\n…हे आहे नेताजींच्या पुतळ्याचे महत्त्व\n‘मी स्वातंत्र्याची भीक स्वीकारणार नाही, स्वातंत्र्य मिळवणार असे म्हणणाऱ्या नेताजींना नमन’\nनिवडणूक मतचाचण्यांनी फोडला समाजवादी पक्षाला घाम\n‘बेबी’ चित्रपटातील एंजल आता ओळखताच येणार नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00642.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://todmarathi.com/", "date_download": "2022-01-23T21:50:57Z", "digest": "sha1:OSOEKKXW43D3P2ISUF33CCCCYZ53EQAR", "length": 15820, "nlines": 182, "source_domain": "todmarathi.com", "title": "TOD Marathi - मराठी लोकांकडून लोकांसाठी", "raw_content": "\nरोहित पाटील यांच्या खांद्यावर राष्ट्रवादीकडून मोठी जबाबदारी; ‘या’ पदासाठी वर्णी लागण्याची चर्चा\nनेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती राष्ट्रीय सुट्टी म्हणून घोषित करण्याची, ममता बॅनर्जी यांची केंद्राकडे मागणी\nदेसीगर्ल प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांना कन्यारत्न, पोस्ट शेअर करत दिली गोड बातमी\nज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांचं पुण्यात निधन\nनथुराम गोडसेंची भूमिका साकारणे हे अमोल कोल्हेंचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य राष्ट्रवादी सांस्कृतिक सेलचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांचे वक्तव्य\nरोहित पाटील यांच्या खांद्यावर राष्ट्रवादीकडून मोठी जबाबदारी; ‘या’ पदासाठी वर्णी लागण्याची चर्चा\nपुण्याच्या वाडेश्वर कट्ट्यावर रंगला सर्वपक्षीय दिवाळी फराळ\nशाहरुख खानने भाजपात प्रवेश केला तर कोकेन नाही, पीठ सापडलं म्हणून सांगतील; भुजबळांची टीका\nनवाब मलिकांविरोधात मानहानीचा दावा दाखल; वानखेडेंच्या वडिलांकडून १.२५ कोटींची मागणी\nतुम्ही काम नाही केलं तर तुमचं मंत्रिपद जाईल; शिवसेनेची नारायण राणेंवर टीका\nमाजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा पुत्र ED च्या रडारवर\nराज्यभरातील ५९ एसटी डेपो बंद; ऐन दिवाळीत मात्र प्रवाशांचे हाल\nपुण्याच्या वाडेश्वर कट्ट्यावर रंगला सर्वपक्षीय दिवाळी फराळ\nनवाब मलिकांविरोधात मानहानीचा दावा दाखल; वानखेडेंच्या वडिलांकडून १.२५ कोटींची मागणी\nतुम्ही काम नाही केलं तर तुमचं मंत्रिपद जाईल; शिवसेनेची नारायण राणेंवर टीका\nमाजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा पुत्र ED च्या रडारवर\nराज्यभर���तील ५९ एसटी डेपो बंद; ऐन दिवाळीत मात्र प्रवाशांचे हाल\nपुण्याच्या वाडेश्वर कट्ट्यावर रंगला सर्वपक्षीय दिवाळी फराळ\nया’ पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर, 10 मार्चला होणार मतमोजणी\nमी जिवंत परतलो, मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा; पंतप्रधान मोदींचा खोचक टोला\nभाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी समिति बैठक संपन्न; साधेपणाने राहण्याचा दिला मोदींनी संदेश\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा केदारनाथ दौरा; ४०० कोटीच्या योजनांचे लोकार्पण\nरोहित पाटील यांच्या खांद्यावर राष्ट्रवादीकडून मोठी जबाबदारी; ‘या’ पदासाठी वर्णी लागण्याची चर्चा\nसांगली: अवघ्या तेवीस वर्षाच्या असणाऱ्या रोहित पाटील यांनी कवठेमंहाकाळ नगर पंचायत निवडणुकीत विरोधकांना धोबीपछाड...\nनेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती राष्ट्रीय सुट्टी म्हणून घोषित करण्याची, ममता बॅनर्जी यांची केंद्राकडे मागणी\nनवी दिल्ली : देशाचे महान स्वातंत्र्यसेनानी आणि आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस...\nदेसीगर्ल प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांना कन्यारत्न, पोस्ट शेअर करत दिली गोड बातमी\nमुंबई : अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांना सरोगसीच्या माध्यमातून कन्यारत्न प्राप्त झालं आहे....\nज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांचं पुण्यात निधन\nपुणे: संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ गायिका आणि अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांचं आज(शनिवार) पहाटे निधन झालं...\nनथुराम गोडसेंची भूमिका साकारणे हे अमोल कोल्हेंचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य राष्ट्रवादी सांस्कृतिक सेलचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांचे वक्तव्य\nराष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डाॅ.अमोल कोल्हे आता एका नवीन वादात अडकले आहेत. अभिनेते अमोल कोल्हे...\nराज्यातील शाळा सुरू करण्याला राज्य सरकारचा हिरवा कंदील, शिक्षण मंत्र्यांची माहिती\nपुणे: वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे बंद असलेल्या शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला...\nसाताऱ्यात माजी सरपंचाकडून गर्भवती वनरक्षक महिलेला अमानुष मारहाण\nसातारा: साताऱ्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. साताऱ्यातील पळसावडे गावच्या माजी सरपंच रामचंद्र जानकर...\nऑस्करकडून सन्मानित करण्यात आलेला ‘जयभीम’ ठरला पहिला भारतीय चित्रपट\nपुणे: दाक्षिणात्य तामिळ अभिनेता ��ुर्याच्या ‘जय भीम’ या चित्रपटाला ऑस्करकडून विशेष सन्मानित करण्यात आल...\nनगरपंचायत निवडणुक विजयानंतर वडिलांच्या आठवणीने रोहित पाटलांची भावनिक प्रतिक्रिया\nसांगली: जिल्ह्यातील कवठेमहांकाळ नगरपंचायतीवर रोहित आर आर पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दणदणीत विजय...\nनाना पटोले यांना अटक करण्याची, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची मागणी\nमुंबई : भाजप आणि काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्यात वाद निर्माण झाला आहे. नाना पटोले यांच्याविरोधात भाजप...\nरोहित पाटील यांच्या खांद्यावर राष्ट्रवादीकडून मोठी जबाबदारी; ‘या’ पदासाठी वर्णी लागण्याची चर्चा\nनेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती राष्ट्रीय सुट्टी म्हणून घोषित करण्याची, ममता बॅनर्जी यांची केंद्राकडे मागणी\nदेसीगर्ल प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांना कन्यारत्न, पोस्ट शेअर करत दिली गोड बातमी\nज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांचं पुण्यात निधन\nनवाब मलिकांविरोधात मानहानीचा दावा दाखल; वानखेडेंच्या वडिलांकडून १.२५ कोटींची मागणी\nतुम्ही काम नाही केलं तर तुमचं मंत्रिपद जाईल; शिवसेनेची नारायण राणेंवर टीका\nमाजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा पुत्र ED च्या रडारवर\nराज्यभरातील ५९ एसटी डेपो बंद; ऐन दिवाळीत मात्र प्रवाशांचे हाल\nपुण्याच्या वाडेश्वर कट्ट्यावर रंगला सर्वपक्षीय दिवाळी फराळ\nया’ पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर, 10 मार्चला होणार मतमोजणी\nमी जिवंत परतलो, मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा; पंतप्रधान मोदींचा खोचक टोला\nभाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी समिति बैठक संपन्न; साधेपणाने राहण्याचा दिला मोदींनी संदेश\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा केदारनाथ दौरा; ४०० कोटीच्या योजनांचे लोकार्पण\nकेंद्राने इंधनाचे दर कमी केले, आता राज्य सरकारचं काय \nकोण आहे हा भारतवंशीय, ज्यांच्यामुळे इंग्लंडच्या पंतप्रधानांचे पद धोक्यात आहे\nभारत २०७० पर्यंत शून्य कर्बउत्सर्जनाचे लक्ष्य गाठेल; पंतप्रधान मोदींची ग्वाही\nन्यूझीलंड कडून पराभवानंतर भारत सेमीफायनल पर्यंत जाईल का \nInd vs NZ:भारताला न्यूझीलंड विरुद्ध जिंकणं आवश्यक अन्यथा…\nपंतप्रधान नरेंद्र मोदी G20 शिखर परिषदेसाठी रोमला रवाना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00643.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://marathiparenting.firstcry.com/articles/%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AD%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE-%E0%A5%AA%E0%A5%A6%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%BE/?ref=interlink", "date_download": "2022-01-23T21:32:45Z", "digest": "sha1:CBXSCROBHQ54NXSIMAEEOW36SJQECC5H", "length": 31886, "nlines": 273, "source_domain": "marathiparenting.firstcry.com", "title": "गर्भारपणाचा ४०वा आठवडा: लक्षणे, बाळाचा आकार, शारीरिक बदल", "raw_content": "\nदर महिन्याला होणारा बाळाचा विकास\nमोठी मुले (५-८ वर्षे)\nटॉईज, बुक्स अँड स्कुल\nबर्थ डे अँड गिफ्ट्स\nदर महिन्याला होणारा बाळाचा विकास\nमोठी मुले (५-८ वर्षे)\nटॉयज़, बुक्स एंड स्कूल\nबेबी गियर एंड नर्सरी\nHome गर्भारपण गर्भधारणेचे आठवडे गर्भधारणा: ४०वा आठवडा\nगर्भारपणाच्या ४०व्या आठवड्यातील तुमचे बाळ\nबाळाचा आकार केवढा असतो\n४०व्या आठवड्यात आढळणारी गर्भारपणाची लक्षणे\nप्रसूतीची कुठली लक्षणे दिसून येतात\nगर्भारपणाच्या ४० व्या आठवड्यात प्रसूती प्रेरित करणे\nगर्भधारणेच्या ४०व्या आठवड्यात पोटाचा आकार\nगर्भधारणेच्या ४०व्या आठवड्यातील सोनोग्राफी\nकाय काळजी घ्याल आणि त्यासाठी काही टिप्स\nकुठल्या गोष्टींची खरेदी कराल\nसर्वात आधी ४०व्या आठवड्यांपर्यंचा प्रवास तुम्ही यशस्वीरीत्या पार पाडल्याबद्दल तुमचे अभिनंदन कारण लवकरच तुमची आणि तुमच्या बाळाची भेट होणार आहे कारण लवकरच तुमची आणि तुमच्या बाळाची भेट होणार आहे बऱ्याच गर्भवती महिला सावधगिरी बाळगतात. गरोदरपणाविषयी बरीच माहिती वाचून ठेवतात आणि बाळाच्या आगमनासाठी स्वतःला तयार करतात. आम्ही सुद्धा इथे तुमच्यासाठी गर्भारपणाच्या ४०व्या आठवड्याविषयी माहिती घेऊन आलो आहोत\nगर्भारपणाच्या ४०व्या आठवड्यातील तुमचे बाळ\nतुमच्या बाळाचा तुमच्या गर्भात लक्षणीय विकास होत आहे, त्यापैकी विकासाचे प्रमुख टप्पे खालीलप्रमाणे:\nचरबीचा थर: बाळाच्या शरीराचा १५% भाग हा चरबीयुक्त असून बाळाच्या शरीराचे तापमान नियंत्रित राखण्यास मदत होते.\nकेस आणि नखांची वाढ: ४०व्या आठवड्यात, बाळाची नखे आणि केसांची वाढ होतंच राहते आणि ती अधिकाधिक स्पष्ट होत जाते.\nविकसित फुप्फुसे: फुप्फुसे संपूर्णत विकसित झाल्याने बाहेरच्या जगात श्वास घेण्यासाठी अनुकूल आहेत.\nप्रतिपिंडाचा (Antibodies) साठा: नाळेद्वारे बाळाला अँटीबॉडीजचा पुरवठा केला जाईल त्यामुळे,बाळाला पहिल्या सहा महिन्यात संसर्गाचा सामना करता येईल.\nदृष्टी सुधारते: बाळाची दृष्टी अंधुक असते आणि एका इंचाच्या अंतरावर असलेल्या गोष्टींवरच फक्त ती केंद्रित होऊ शकते.\nवर नमूद केलेल्या गोष्टींसोबतच बाळामध्ये काही लक्षणीय बदल होतात उदा: जनन मार्गातून बाळ सहज पुढे सरकावे म्हणून, डोक्याची हाडे अजूनपर्यंत संपूर्णतः जुळलेली नसतात.\nतसेच बाळाचे शरीर यशस्वीरीत्या बिलिरुबिनचे विघटन करते आणि नाळेद्वारे इतर टाकाऊ पदार्थांसोबत बाहेर टाकले जाते. जेव्हा बाळाचा जन्म होतो तेव्हा नाळ कापली जाते आणि नंतर बाळाचे शरीर बिलिरुबिन मुक्त होते. ह्या प्रक्रियेला काही दिवस लागतात. काही वेळा ते बाळाच्या शरीरात साठते आणि बाळाला जन्मतःच कावीळ होऊ शकते. बाळाला सूर्यप्रकाशात ठेवल्याने ती कमी होते.\nबाळाचा आकार केवढा असतो\n४० आठवड्यांच्या बाळाचे वजन २.७ किलो ते ४ किलो इतके असते आणि लांबी २९ इंच ते २२ इंच च्या दरम्यान असते. (बरीचशी बाळे जन्मतः छोटी किंवा मोठी कशीही असली तरी निरोगी वाढतात). तुमचे बाळ आता कालिंगडाएवढे आहे.\nगर्भाला सामावून घेऊन त्याचे नीट पोषण होण्यासाठी गर्भधारणेदरम्यान तुमच्या शरीरात खूप बदल होत असतात. हे माहित असणे महत्वाचे ठरेल की प्रसूतीच्या वेळी तुमची गर्भजल पिशवी फुटणार नाही. किंबहुना खूप कमी गर्भवती स्त्रियांच्या बाबतीत तसे होते. जरी गर्भजल पिशवीचे आवरण फाटले तरीसुद्धा हळूहळू गर्भजल ओघळू लागेल किंवा त्याचा छोटा प्रवाह येईल.\n४०व्या आठवड्यात आढळणारी गर्भारपणाची लक्षणे\nगर्भवती महिलांमध्ये खालील लक्षणे आढळतील\n१. पायांमध्ये पेटके येणे\nगर्भधारणेच्या ह्या टप्प्यावर बाळ खाली श्रोणी मध्ये सरकते, त्यामुळे त्या भागामध्ये अस्वस्थता जाणवते. ४०व्या आठवड्यात हे खूप सामान्य आहे.\nचिंतेमुळे तुम्हाला जरी झोप लागली नाही तरी हरकत नाही. तुम्ही पुस्तके वाचणे किंवा रोजनिशी लिहिणे ह्यामध्ये वेळ घालवू शकता. तसेच तुम्ही भरपूर विश्रांती सुद्धा तुम्ही घेतली पाहिजे.\nतुमची झोप व्यवस्थित न झाल्यामुळे तुम्हाला थकवा येणे स्वाभाविक आहे. म्हणून तुम्ही स्वतःसाठी थोडा शांत वेळ आरामात घालवा.\nआता पर्यंत सराव कळा (Braxton -Hicks ) तुम्ही अनुभवल्या असतील, परंतु आता येणाऱ्या कळा सराव कळा नसतील. त्यामुळे कळांवर बारकाईने लक्ष ठेवा. जर दोन कळांमधील वेळ अगदीच कमी असेल तर तुम्ही तुमच्या प्रसूतीच्या सुरवातीच्या टप्प्यावर आहात.\nप्रसूतीची कुठली लक्षणे दिसून येतात\n४०व्या आठवड्यात, कदाचित प्रसूतीची कुठलीच लक्षणे दिसणार ��ाहीत. परंतु, ती लवकरच दिसू लागतील.\n१. वारंवार आणि वेगाने येणाऱ्या कळा\nजेव्हा येणाऱ्या कळांमुळे तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल किंवा त्या ठराविक वेळाने नियमित येत असतील तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांकडे जा.\n२. गर्भजल गळणे किंवा गर्भजल पिशवी फुटणे\nगर्भजल गळत असेल किंवा गर्भजल पिशवी फाटली असेल तर तुम्ही ते तपासून पाहू शकता. तुम्ही गर्भजल आणि नॉर्मल स्त्राव ह्यामधील फरक सहज ओळखू शकता. नेहमी होणारा स्त्राव थांबतो परंतु गर्भजलाचा प्रवाह हा थांबत नाही.\nगर्भारपणाच्या ४० व्या आठवड्यात प्रसूती प्रेरित करणे\nप्रसूती प्रेरित करण्याचे मार्ग खालीलप्रमाणे\nडॉक्टर्स गर्भाशयाच्या मुखातून आत बोटे घालून गर्भाशयाचे आवरण साफ करतात. ह्यामुळे prostaglandins ची निर्मिती होण्यास मदत होते. त्यामुळे गर्भाशयाचे मुख मऊ पडते आणि त्यामुळे प्रसूती प्रेरित होते. ह्या पद्धतीमुळे थोडी अस्वस्थता वाटू शकते.\n२. औषधांनी गर्भाशयाचे मुख उघडणे\nडॉक्टर्स औषधांचा वापर करून प्रसूती प्रेरित करू शकतात. prostaglandin नावाचे औषध त्यासाठी वापरले जाते. हे औषध तोंडाद्वारे घेतले जाते किंवा योनीमार्गात घातले जाते.\n३. गर्भजल पिशवी फाडून प्रसूती प्रेरित करणे\nतुमचे डॉक्टर्स गर्भजल पिशवी फाडून प्रसूतीची सुरुवात करू शकतात. ह्या प्रक्रियेला ‘Amniotomy’ असे म्हणतात. तुमचे डॉक्टर अगदी पातळ प्लास्टिकचे हुक वापरून गर्भजल पिशवी फोडू शकतात. जेव्हा बाळाचे डोके खाली सरकलेले असते किंवा गर्भाशयाचे तोंड थोडे उघडलेले असते तेव्हाच ही प्रक्रिया केली जाते. काही गर्भवती स्त्रियांमध्ये गर्भजल पिशवी फुटल्यानंतर काही तासांनी प्रसूती कळा सुरु होतात. तथापि प्रत्येक स्त्रीसाठी हा कालावधी वेगळा असू शकतो हे लक्षात ठेवले पाहिजे.\nहे कृत्रिम संप्रेरक प्रसूती प्रेरित करते किंवा कळा तीव्र करते.\nगर्भधारणेच्या ४०व्या आठवड्यात पोटाचा आकार\nप्रसूतीची तारीख उलटून गेल्यावर सुद्धा तुमची प्रसूती झाली नाही तर इंग्रजी मध्ये त्यास ‘post -term pregnancy’ असे म्हणतात. बाळाचा जन्म आता केव्हाही होऊ शकतो किंवा अजून २ आठवडे सुद्धा लागू शकतात.\nगर्भधारणेच्या ४०व्या आठवड्यातील सोनोग्राफी\nडॉक्टरांना बाळाची फुप्फुसे विकसित झाली आहेत किंवा नाही हे ह्या आठवड्यातील सोनोग्राफी मध्ये समजते. बाळाची हालचाल समजण्यासाठी तसेच आकुंचन पावताना हृद��ाच्या ठोक्यांचा दर जाणून घेण्यासाठी ‘Non stress test’ केली जाते. बाळ आता बाहेरच्या जगात चांगले जगू शकणार आहे असे लक्षात आल्यावर प्रसूती प्रेरित केली जाऊ शकते.\nगर्भधारणेच्या ४०व्या आठवड्यात आईने कुठले पदार्थ खावेत ह्याची खाली यादी दिली आहे.\nटोस्ट: शक्यतोवर टोस्ट सपकच ठेवा, त्यामुळे तुम्हाला उर्जा मिळेल आणि पचनसंस्थेवर ताण सुद्धा येणार नाही.\nपास्ता: पास्ता खाण्याचा सल्ला दिला जातो कारण त्यामुळे भरपूर प्रमाणात कर्बोदके मिळतात त्यामुळे प्रसूतीदरम्यान होणाऱ्या श्रमासाठी उर्जा राहते.\nजेल-ओ किंवा ऍपलसॉस: अगदी पट्कन खाता येण्याजोगे हे पदार्थ असून त्यापासून उर्जा सुद्धा मिळते.\nपॉपसिकल: ह्यामुळे सजलीत (hyadrated) राहण्यास मदत होते, आणि त्यापासून ऊर्जा मिळते. जर हे फळांपासून बनवलेले असतील तर त्यापासून व्हिटॅमिन्स सुद्धा मिळतात.\nकाय काळजी घ्याल आणि त्यासाठी काही टिप्स\nगर्भवती आईसाठी काही टिप्स दिल्या आहेत त्यामुळे तिला आरामदायक वाटण्यास मदत होईल.\nस्तनाग्रांना उत्तेजित करा: स्तनाग्रांना उत्तेजित केल्यास oxytocin ह्या संप्रेरकाची निर्मिती होते, त्यामुले गर्भाशय संकुचन पावते. परंतु असे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय करू नका.\nचालणे: चालण्याने बाळ खाली म्हणजेच जनन मार्गाकडे सरकते त्यामुळे प्रसूती प्रेरित होण्यास मदत होते. प्रसूती कळा येत असताना चालल्याने गर्भवती स्त्रीला खूप अस्वस्थता वाटू शकते.\nमसालेदार पदार्थ: मसालेदार पदार्थ खाल्ल्याने प्रसूती लवकर होते असे कुठेही सिद्ध झालेले नाही परंतु तुम्ही लसूण आणि जिरे असलेले पदार्थ खाऊन प्रयत्न करून बघू शकता.\nशारीरिक संबंध: ह्यामुळे प्रसूती लवकर होण्यास मदत होते तसेच तुमच्या साथीदारासोबतचा बंध अधिक घट्ट होतो.\nधूम्रपान: जरी तुम्ही धूम्रपान करत नसाल तरी सुद्धा तुमच्या आसपासचे कुणी धूम्रपान करीत असेल तर तुमच्या पोटातील बाळाला श्वसनाचे विकार होऊ शकतात.\nकॅफेन: कॅफेन मुळे झोप लागत नाही (Insomnia) तसेच बाळाला मधुमेह होण्याची शक्यता वाढते.\nकुठल्या गोष्टींची खरेदी कराल\nबाळाच्या जन्माच्या आधी काही गोष्टीत आईकडे असल्या पाहिजेत त्याची यादी खालील प्रमाणे\nक्रिब मधील गादी साठी, मऊ आणि वॉटरप्रूफ पॅड्स\nचोखणी(Pacifier), बाटल्या आणि वाईप्स\nस्तनपानाच्या वेळी वापरायचे मलम\nआता बाळाचं आगमन कुठल्याही क्षणी होऊ शकते, तासाठी प्रसूतीच्या लक्षणांकडे लक्ष द्या. तसेच पुरेशी व्यवस्था करून ठेवा त्यामुळे हॉस्पिटलला जाताना धावपळ होणार नाही.\nमागील आठवडा: गर्भधारणा: ३९वा आठवडा\nपुढील आठवडा: गर्भधारणा: ४१वा आठवडा\nनवजात बाळाला योग्यरित्या कसे घ्यावे\nतुम्हाला गर्भधारणा चाचणीवर फिकट रेष दिसत आहे का - तुम्ही गर्भवती आहात का\nगरोदरपणाच्या १३ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन\nगरोदरपणाच्या १२ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन\nगरोदरपणाच्या ११ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन\nगरोदरपणाच्या १२ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन\nगरोदरपणाच्या ११ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन\nस्वातंत्र्यदिन २०२१ च्या शुभेच्छा देण्यासाठी कोट्स आणि मेसेजेस\nमंजिरी एन्डाईत - August 13, 2021\nIn this Articleस्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी शुभेच्छास्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी कोट्स ब्रिटिश साम्राज्यापासून भारताला स्वातंत्र्य मिळले, त्या स्मरणार्थ १५ ऑगस्ट हा ऐतिहासिक दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. अनेक शतकांच्या ब्रिटिश साम्राज्याच्या गुलामगिरीनंतर आणि दीर्घ व कठोर संघर्षानंतर आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. दरवर्षी १५ ऑगस्ट हा दिवस आपल्या देशात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. अनेक ठिकाणी […]\nगरोदर असताना पपई खाणे किती सुरक्षित आहे\nगरोदरपणातील खोकल्यासाठी १० परिणामकारक घरगुती उपचार\nबाळाला साखर आणि मीठ देणे का टाळावे\nबाळाला दात येतानाचा क्रम\nगरोदरपणात योनीला खाज सुटणे\nमंजिरी एन्डाईत - March 17, 2021\nनॉर्मल प्रसूती विरुद्ध सिझेरिअन – फायदे आणि तोटे\n२२ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास\nबाळांमधील निर्जलीकरण (डिहायड्रेशन): लक्षणे, कारणे आणि प्रतिबंध\nगरोदरपणातील विषमज्वर (टायफॉईड): कारणे,लक्षणे आणि उपचार\nह्या संकेतस्थळावरील माहिती ही ढोबळ स्वरूपाची आहे आणि फक्त शिक्षित करण्याच्या हेतूने ती उपलब्ध आहे. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ किंवा संबंधित आरोग्य सेवा प्रदाता ह्यांच्या सल्ल्याला ती पर्यायी ठरू शकत नाही. आपणास स्वतःच्या अथवा आपल्या बाळाच्या किंवा मुलाच्या आरोग्यविषयक शंका असतील तर कृपया आपल्या वैद्यांशी संपर्क साधावा. आपण हे लक्षात घ्यावे की ह्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या संवाद प्रक्रियेला मर्यादा आहेत. तुम्हाला लागणारी मदत किंवा मिळणारा प्रतिसाद हा फक्त लेखकाकडून दिला जातो. पेरेंटिंग.फर्स्टक्राय.कॉम कुठल्याही चुका, वगळलेली माहिती किंवा कुठलेही चुकीचे भाष्य ह्यांची जबाबदारी घेत नाही. हे संकेतस्थळ वापरताना तुम्हाला सर्व अटी व शर्ती बंधनकारक आहेत असे निर्देशीत करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00644.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://todmarathi.com/ind-vs-nz-india-need-to-win-against-new-zealand-otherwise/", "date_download": "2022-01-23T21:38:41Z", "digest": "sha1:F7EO7MRXXZ7DUZLSFTIIDFAQMXRCOSYF", "length": 10127, "nlines": 159, "source_domain": "todmarathi.com", "title": "Ind vs NZ:भारताला न्यूझीलंड विरुद्ध जिंकणं आवश्यक अन्यथा...", "raw_content": "\nInd vs NZ:भारताला न्यूझीलंड विरुद्ध जिंकणं आवश्यक अन्यथा…\nInd vs NZ:भारताला न्यूझीलंड विरुद्ध जिंकणं आवश्यक अन्यथा…\nदुबई: T20 विश्वचषकात आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणारा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात पाकिस्ताननं भारत आणि न्यूझीलंडचा पराभव केला आहे. आता भारतासाठी एक संधी निर्माण झाली आहे. सुपर १२ फेरीच्या दुसऱ्या गटात आज न्यूझीलंडशी टीम इंडियाचा सामना होणार आहे. या सामन्यात पराभव झाला तर मात्र भारताचा रस्ता खडतर होण्याची शक्यता आहे.\nहार्दिक पांड्या दुखापतग्रस्त असल्यामुळे गोलंदाजी करु शकत नाही, त्यामुळे पुढील सामन्यात त्याच्या जागी मुंबईकर शार्दुल ठाकूरला संधी दिली जाणार का, अशी चर्चा सुरु झाली होती. मात्र, सुत्रांच्या हवाल्यानं मिळालेल्या वृत्तानुसार, न्यूझीलंडविरोधात टीम इंडियाच्या संघात कोणताही बदल होणार नाही. पाकिस्तानविरोधात उतरलेला संघ रविवारी मैदानात उतरणार आहे.\nसातव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास शार्दुल ठाकूर तितका सक्षम नसल्याचं दिसतेय. गोलंदाजीविषयी बोलायचं झाल्यास, शार्दुल ठाकूर विकेट घेण्यास सक्षम आहे. मात्र, तो प्रतिषटक 9 धावा देतो. दुसरीकडे हार्दिक पांड्याने नेटमध्ये गोलंदाजी करण्यास सुरुवात केली आहे.\nPrevious पंतप्रधान नरेंद्र मोदी G20 शिखर परिषदेसाठी रोमला रवाना\nNext न्यूझीलंड कडून पराभवानंतर भारत सेमीफायनल पर्यंत जाईल का \nयामुळे विराटने कर्णधार पदाचा राजीनामा दिला; संजय मांजरेकर यांचं मत\nकोण आहे हा भारतवंशीय, ज्यांच्यामुळे इंग्लंडच्या पंतप्रधानांचे पद धोक्यात आहे\nयुवराज सिंग परतणार मैदानावर; सोशल मीडियावरून दिली माहिती\nरोहित पाटील यांच्या खांद्यावर राष्ट्रवादीकडून मोठी जबाबदारी; ‘या’ पदासाठी वर्णी लागण्याची चर्चा\nनेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती राष्ट्रीय सुट्टी म्हणून घोषित करण्याची, ममता बॅनर्जी यांची केंद्राकडे मागणी\nदेसीगर्ल प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांना कन्यारत्न, पोस्ट शेअर करत दिली गोड बातमी\nज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांचं पुण्यात निधन\nनवाब मलिकांविरोधात मानहानीचा दावा दाखल; वानखेडेंच्या वडिलांकडून १.२५ कोटींची मागणी\nतुम्ही काम नाही केलं तर तुमचं मंत्रिपद जाईल; शिवसेनेची नारायण राणेंवर टीका\nमाजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा पुत्र ED च्या रडारवर\nराज्यभरातील ५९ एसटी डेपो बंद; ऐन दिवाळीत मात्र प्रवाशांचे हाल\nपुण्याच्या वाडेश्वर कट्ट्यावर रंगला सर्वपक्षीय दिवाळी फराळ\nया’ पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर, 10 मार्चला होणार मतमोजणी\nमी जिवंत परतलो, मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा; पंतप्रधान मोदींचा खोचक टोला\nभाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी समिति बैठक संपन्न; साधेपणाने राहण्याचा दिला मोदींनी संदेश\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा केदारनाथ दौरा; ४०० कोटीच्या योजनांचे लोकार्पण\nकेंद्राने इंधनाचे दर कमी केले, आता राज्य सरकारचं काय \nकोण आहे हा भारतवंशीय, ज्यांच्यामुळे इंग्लंडच्या पंतप्रधानांचे पद धोक्यात आहे\nभारत २०७० पर्यंत शून्य कर्बउत्सर्जनाचे लक्ष्य गाठेल; पंतप्रधान मोदींची ग्वाही\nन्यूझीलंड कडून पराभवानंतर भारत सेमीफायनल पर्यंत जाईल का \nInd vs NZ:भारताला न्यूझीलंड विरुद्ध जिंकणं आवश्यक अन्यथा…\nपंतप्रधान नरेंद्र मोदी G20 शिखर परिषदेसाठी रोमला रवाना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00644.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/25664/why-bengali-girls-look-attractive/", "date_download": "2022-01-23T20:48:23Z", "digest": "sha1:KK54P553SRB2DP3WDRDRGZQJYB75EFQK", "length": 16210, "nlines": 89, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " ' या स्पेशल कारणांमुळे अनेकांना, बंगाली मुली \"भारी\" वाटतात!", "raw_content": "\nया स्पेशल कारणांमुळे अनेकांना, बंगाली मुली “भारी” वाटतात\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nव्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल\nतुम्ही पिकू पाहिला असेलच. तसेच देवदास आणि विकी डोनरही पाहिला असेल. या चित्रपटांमध्ये ज्या नट्या आहेत त्या बंगाली दाखवल्या आहेत. असं म्हणतात की, चित्रपट हा समाजाचा आरसा आहे. बंगाली स्त्��ियांबद्दल सर्वसाधारण अशी प्रतिमा आहे की त्या अतिशय रूपवान आणि सुलक्षणी असतात. तीच प्रतिमा या चित्रपटांमधून व्यक्त होत असते.\nमग असं काय विशेष आहे बंगाली मुलींमध्ये ज्यामुळे ती एक आदर्श पत्नी होण्यास पात्र ठरते याचीच काही खास “मतं” आम्ही तुमच्या समोर आज मांडणार आहोत.\nआमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :\nबंगाली मुलींचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे डोळे. त्या आपल्या प्रियकराला डोळ्यांत गुंतवतात. त्यांच्या डोळ्यात खोलवर पाहिले असता तिचे आपल्यावर खूप प्रेम असल्याची जाणीव होते. जेव्हा ती तुमची चंपी (डोक्याला तेल मालीश) करत असेल तेव्हा तुम्हाला सर्व जग सुंदर वाटेल.\nहे ही वाचा : स्त्रियांच्या मते ‘पुरुषांचं सौंदर्य’ या “विशेष” गोष्टींमध्ये असतं\nत्यांना आत्मविश्वास जरी असला तरी तो अती आत्मविश्वास नसतो. त्या ज्या गोष्टी ठरवतात त्या पूर्ण करतात. “जेवलात का”, “शोना आणखीन बोलना” असं सर्व सामान्यपणे तुमची जर कोण गर्लफ्रेंड असेल तर ती म्हणत असेल. पण बंगाली मुली याला अपवाद आहेत.\nत्या थेट हृदयातून संवाद करतात.\nत्या औपचारिक संवाद करत नाहीत. तुमची किंवा तुमच्या मित्राची जर कोणी बंगाली गर्लफ्रेंड असेल तर त्याला विचारा ती चविष्ट पदार्थ बनवण्यामध्ये एक्सपर्ट असेल. तसंच त्याला खाण्यासही आग्रह करत असेल. विशेषतः माछेर झोल आणि भात हे त्यांचे आवडते खाद्य.\nजर तुम्ही मांसाहारी असाल तर लग्नानंतरच्या जेवणाची कल्पनाच करा. तुम्हाला रोज मेजवानी असेल.\nत्यांच्याशी जर गप्पा मारायला गेलात तर त्या तुम्हाला निशब्द करतील. ‘दो चुटकी सिंधूर की किमत तुम क्या जानो रमेश बाबू’ हा डायलॉग एकून प्रेक्षक भारावलेच. त्यांनी तो डोक्यावर घेतलाच. पण आजही हा डायलॉग नव्यापिढीला भावला आहे. तसंच त्या त्यांच्या भाषेमध्ये अतिशय लडिवाळपणे बोलतात.\nगर्लफ्रेंडच्या वडिलांशी बोलणे हे तसं धाडसाचं आणि जिकरीचं काम असतं. पण जर तुमची गर्लफ्रेंड बंगाली असेल तर तुम्ही नशिबवान आहात. कारण या मुलींचे वडिल गप्पीष्ट असतात.\nबंगाली मुलींसोबत वेळ घालवण्यात कधीही कंटाळा येणार नाही. त्या लडिवाळपणे गप्पातर मारतातच पण जर तुम्ही एकत्रकुठे पिकनिकला गेलात तर त्या अधिक धाडसी मनमोकळ्या स्वभावाच्या असल्याने सहज मन जिंकतात.\nबंगाली पद्धतीचं लग्न म्हणजे बराचवेळ चालणारे विधी, उत्साहपूर्ण वातावरण आणि मुख्य म्हणजे जेवणासाठी ओळखले जाते.\nभाजी बाजारात भाव करण्यात बंगाली महिला प्रचंड चतुर असतात. त्या बाबत त्यांना कोणीही हरवू शकत नाही. त्यांना हव्या त्या दरात हवी असलेली वस्तू घेतात. बंगाली लोकांमध्ये डाक नाम म्हणजेच टोपण नावं गमतीशीर असतात. उदा. पिकू, मिश्ती, शोन्हामोनी इ.इ. त्यामुळे तुम्हाला प्रेमाने हाकमारण्यासाठी वेगळे नाव शोधायची गरज नाही.\nहे ही वाचा : जाणून घ्या स्त्री सौंदर्य खुलविणाऱ्या काजळाबद्दलची अतिशय रंजक व उपयुक्त माहिती\nज्याप्रमाणे बंगाली मुली भाव करण्यात पटाईत असतात. त्याचप्रमाणे त्या भांडणातही पटाईत असतात. तुमचं जर त्यांच्याशी भांडण झालं तर तुम्ही हारलात म्हणूनच समजा. दुर्गापुजा हा त्यांचा आवडता सण इतर कोणत्याही सणापेक्षा त्या अतिशय उत्साहाने हा सण साजरा करतात.\nया सणादरम्यान तुम्ही त्यांच्या सोबत राहिलात तर त्यांच्या उत्साहाचे अनोखे रुप तुम्हाला पहायला मिळेल. बंगाली मुली फार बडबड्या नसतात. त्या तुमच्या प्रत्येक सेकंदाची नोंद ठेवत नाहीत. दर तासाला फोन करून कुठे आहात विचारत नाहीत.\nपण जर का तुम्ही कोणत्या दुसऱ्या मुलीकडे पाहिलंत तर तुमची खैर नाही.\nबंगाली मुली ह्या आधुनिक आणि निर्भिड असल्याचं आपण वर वाचलच तसंच त्या जिन्स-टिशर्ट आणि इतर मॉडर्न ड्रेसिंग तर करतातच. पण साडी हे त्यांचं सौंदर्य अधिक खुलवतं. वाचन हे माणसाला सजग बनवतं. साक्षर बंगाली मुली या साहित्य आणि इतर प्रकारच्या वाचनात पारंगत असतात.\n“आमी तुमारो भालो बाशी”\n– म्हणजेच बंगाली भाषेत I LOVE YOU म्हणालात तर त्या ताबडतोब वितळतात. त्या भावनिक आहेत हे सांगायला नकोच. रसगुल्ला, मिश्ती दही (गोड दही), संदेश ( मिठाई) हे त्यांचे आवडते पदार्थ आहेत. ते त्या मुलींनी कितीही खाल्ले तरीही त्या जाडजूड होत नाहीत.\nसर्वात महत्वाचं म्हणजे त्या सर्वसमावेशक आहेत.\nतुम्ही त्यांना कलाकुसर, डेकोरेशन, नाच गाणं, जेवण यापैकी काही करायला सांगा. त्या सर्वांमध्ये पारंगत असतात. पु.लं देशपांडे शांतिनिकेतन येथे बंगाली भाषा शिकण्यासाठी गेले असता त्यांनी त्यांचे अनुभव ‘मुक्कामपोस्ट शांतीनिकेतन’मध्ये लिहीले आहेत. त्यामध्ये बंगाली महिला, पुरुष, समाज आणि त्यांची कलाकुसर यातील काहीच सुटले नाही.\nपु.लंनीच त्यांच्या एका पुतण्याला लिहलेल्या पत्रात म्हटले आहे की,\nसालस पण छंद असलेल्या मुलीशी लग्न कर, ती तुला जीवनाच्या वेगळ्या अंगाचे दर्शन घडवेल.\nतसंच काहीसं बंगाली मुलींमध्ये असावं.\nहे ही वाचा : दूरदर्शनवरील या ९ अभिनेत्रींनी कोवळ्या तरुणाईचा ‘कलिजा खलास’ केला होता\nया लेखामागे आपल्या मराठी मुलींचा कोणत्याही प्रकारे तेजोभंग करण्याचा उद्देश नाही बरं का या आर्टिकल चे टायटल आहे, “ह्या स्पेशल कारणांमुळे अनेकांना, बंगाली मुली “भारी” वाटतात या आर्टिकल चे टायटल आहे, “ह्या स्पेशल कारणांमुळे अनेकांना, बंगाली मुली “भारी” वाटतात” “अनेकांना” असं वाटतही असेल, पण तुम्हाला काय वाटतं, ते जास्त महत्वाचं” “अनेकांना” असं वाटतही असेल, पण तुम्हाला काय वाटतं, ते जास्त महत्वाचं तुमचा विचार कंमेंट्स मधून जरूर कळवा…\nआमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :\nव्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल\nशेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप\nआता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \n← पुरुषांपासून दूर राहिलं तर आयुष्य वाढतं १०९ वर्षांच्या आजींचा कानमंत्र जाणून घ्या\nही ८ गंभीर लक्षणं म्हणजे डिप्रेशनची पहिली पायरी, वेळीच लक्ष द्या\nदीक्षित डाएट नव्हे तर चक्क वर्षभर उपाशी राहून वजन कमी करणारा अघोरी माणूस\nMay 3, 2021 इनमराठी टीम 0\nआपली “आवड” एका जागतिक महा-उद्योगाची नांदी ठरू शकते – हे शिकवणाऱ्या बास्कीन-रॉबिन्सच्या जन्माची कथा\nअमृता फडणवीस होताहेत आता मॉडेलिंग केल्यामुळे ट्रोल…\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00644.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.livemarathi.in/covid-vaccination-does-not-restore-the-lives-of-citizens-hassan-mushrif/", "date_download": "2022-01-23T21:06:04Z", "digest": "sha1:6STXUUD63CSJMNQGVZNP3YVJ2LG42KLR", "length": 10472, "nlines": 99, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "कोव्हिड लसीकरणानेच नागरीकांचे जीवन पूर्ववत : ना. हसन मुश्रीफ | Live Marathi", "raw_content": "\nHome आरोग्य कोव्हिड लसीकरणानेच नागरीकांचे जीवन पूर्ववत : ना. हसन मुश्रीफ\nकोव्हिड लसीकरणानेच नागरीकांचे जीवन पूर्ववत : ना. हसन मुश्रीफ\nकागल (प्रतिनिधी) : कोव्हिडचे लसीकरण पूर्ण झाल्यावरच मानवी जीवन पूर्ववत होणार आहे. येणाऱ्या काळात किमान ७० टक्के लसीकरण पूर्ण व्हावेच लागेल, अशी अपेक्षाही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली. ते कागल ग्रामीण रुग्णालयात १८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरण मोहिमेच्या कार्यक्रमावेळी बोलत होते.\nकोव्हॅक्सीन लसीच्या पहिल्या डोसच्या या मोहिमेचा प्रारंभ कागलमधून करण्यात आला. यावेळी कागल ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनीता पाटील यांनी, ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करून दररोज २०० जणांना लसीकरण केले जाणार आहे. सध्यातरी कोव्हॅक्सीन या लसीचा पुरवठा झाल्याचे सांगितले.\nयावेळी गटविकास अधिकारी सुशील संसारे, तहसीलदार शिल्पा ठोकडे, डॉ. प्रथमेश गडदे, डॉ. तृप्ती भोसले, डॉ. प्रियांका किल्लेदार, कल्पना रत्नाकर, सायली डाफळे, अनुप्रिया भोई, ओंकार कागले, जयंत खोत आदी उपस्थित होते.\nPrevious articleगडहिंग्लजच्या पूरग्रस्त भागात भाजप-राजे फौंडेशनतर्फे औषध फवारणी…\nNext articleगडहिंग्लज पालिकेची निवडणूक ताकदीने लढणार : समरजितसिंह घाटगे\nअन्यथा गोकुळच्या कारभारासंदर्भात सर्व पुराव्यांसह जनतेसमोर जावं लागेल : शौमिका महाडिक\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार प्रेरणादायी : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर\nबेरकळवाडी गावाला ‘गोकुळ’ च्या संचालकांची भेट…\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार प्रेरणादायी : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर\nकुरुंदवाड (प्रतिनिधी) : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कार्य आणि नेतृत्व शब्दात सामावणे अशक्य आहे. त्यांचे विचार पुढील पिढ्यांना देखील प्रेरणा देत राहतील. सामान्य माणसांच्या प्रश्नांवर प्रत्यक्ष मैदानात झुंजणाऱ्या,सर्वसामान्य माणसांचा ते बुलंद आवाज होते. देशाच्या...\nबेरकळवाडी गावाला ‘गोकुळ’ च्या संचालकांची भेट…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या मार्गदर्शनाखाली करवीर तालुक्यातील बेरकळवाडी गावाला संचालकांनी भेट दिली. या गावात गुजरात व हरियाणा राज्यातून जातिवंत ४८ म्हैशी खरेदी केलेल्या असून त्यांच्या पासून जन्मलेली मादी वासरे,...\nबिटकॉईनमध्ये गुंतवणुकीदाराची २० लाखांची फसवणूक : तिघांवर गुन्हा दाखल\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून बिटकॉइनमध्ये गुंतवणूक ���रायला लावून केदार रानडेसह अन्य दोघांनी २० लाखांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी सुहास नागन्नावार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजरामपुरी पोलीस ठाण्यात केदार रानडेसह अन्य दोघां विरोधात...\nजिल्ह्यात चोवीस तासात ‘७२३’ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात ७२३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात दोघांचा मृत्यू झाला असून ४२२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – ३११, आजरा –...\nशिवसेनेतर्फे मोफत युनिव्हर्सल पासचे वाटप : रविकिरण इंगवले\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कोरोनाचे दोन डोस पूर्ण झालेल्या नागरिकांना विनामूल्य कोरोना डोसचे प्रमाणपत्र (युनिव्हर्सल पास) विनामूल्य देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. अशी माहिती माजी उपमहापौर रविकिरण इंगवले यांनी...\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘गडहिंग्लज अर्बन’ला भेटला ‘हर्षद मेहता’.. : 13 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली...\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00644.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://navanirmiti.in/%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%82/", "date_download": "2022-01-23T21:37:13Z", "digest": "sha1:WWDLJDFR5NIERXYP3L3YTLCUZ4IBQC4U", "length": 8555, "nlines": 129, "source_domain": "navanirmiti.in", "title": "स्वप्नं – नवनिर्मिती", "raw_content": "\nस्वप्नं दोन प्रकारची असतात. पहिल्या प्रकारची स्वप्नं असतात शक्यतेच्या चौकटीत बसणारी … जी पूर्ण करण्याकरता कष्ट करावे लागतात. दुसऱ्या प्रकारची स्वप्नं मात्र भव्य, उदात्त असतात ज्यांना शक्यतेची चौकटच अमान्य असते. रणजी खेळणाऱ्या खेळाडूने कसोटी सामन्यांत खेळण्याचं स्वप्न बघणं हे झालं पहिल्या प्रकारचं. तर घरातच आरशासमोर उभं राहून आपणच शोएब अख्तरला मारलेल्या सिक्सरचं धावतं समालोचन टोनी ग्रेगच्या आवाजात करणं हे दुसऱ्या प्रकारचं. चंदू आणि बंडूची स्वप्नं कोणत्या प्रकारात मोडतात ते तुम्हीच ठरवा …\nएक स्वप्न डोळ्यात असतं\n��क स्वप्न डोळ्यात असतं\nदुसरं स्वप्न पाळत नाही\nस्वप्नांसाठी जरूरी आहे विचार मनात जपणं\nतुमच्या आमच्या मनात असतात अशीच काही स्वप्नं || १ ||\nघर लहान माणसं फार\nचंदू म्हणे घ्यायचा आहे\nबांधीन मी एक बंगला\nचंदू सतत काळजीत बंडू आनंदात मग्न\nतुमच्या आमच्या मनात असतात अशीच काही स्वप्नं || २ ||\nबंडूला उमगलंच नाही चंदूचं हे खपणं\nतुमच्या आमच्या मनात असतात अशीच काही स्वप्नं || ३ ||\nबचत किती झाली चंदू\nचिक्कू कंजूस अशी नावं\nबंडूचं वागणं चंदूला शक्यच नव्हतं पटणं\nतुमच्या आमच्या मनात असतात अशीच काही स्वप्नं || ४ ||\nबघता बघता वर्षं गेली\nसर्वात आधी पेढे त्याने\nचंदूच्या मनीचा आनंद शक्यच नव्हता लपणं\nतुमच्या आमच्या मनात असतात अशीच काही स्वप्नं || ५ ||\nचाळ कधी जर दिसली आता\nकेली आजवर बचत फेडीतो\nकुणी ठरवावं सुखात आहे जास्त कुणाचं जगणं\nतुमच्या आमच्या मनात असतात अशीच काही स्वप्नं || ६ ||\nपण स्वप्नपूर्तीची नशाही असते\nपण मुळात सुखी असणार्याचीच\nस्वप्नात शोधणं सुख किंवा सुखात बघणं स्वप्नं\nतुमच्या आमच्या मनात असतात अशीच काही स्वप्नं || ७ ||\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nपुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.\nचांगलं तेवढं घ्यावं जानेवारी 20, 2022\nभारत रत्न खान अब्दुल गफार खान जानेवारी 18, 2022\nभारत रत्न भीमसेन जोशी जानेवारी 18, 2022\nसंदीप दांडेकर commented on आई\nविशाल शिंदे commented on आई\nकाव्यकथा काव्यगाथा प्रेमकाव्य बालकाव्य भक्तिकाव्य भारत रत्न रामायण लघुकथा लघुकथासंग्रह वस्तुवाचक वैचारिक कविता वैज्ञानिक / तात्वज्ञानिक कविता व्यक्तिवाचक कविता सणावली सामाजिक कादंबरी स्थलवाचक कविता\n© २०१८-२१, नवनिर्मिती | संकेतस्थळ श्रेय - वेब वर्चुओसो", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00645.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.newsdanka.com/vishesh/snow-bikers-union-rescued-tourist-stuck-in-heavy-winds-in-gulmarg/43073/", "date_download": "2022-01-23T20:45:05Z", "digest": "sha1:DVZMZN2S5U2BEBHPPQELOPG7ICZ3QZ5D", "length": 10512, "nlines": 141, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Snow Bikers Union Rescued Tourist Stuck In Heavy Winds In Gulmarg", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरविशेषहिमवादळात अडकलेल्या पर्यटकांचे स्नो बाइकर्सने वाचवले प्राण\nहिमवादळात अडकलेल्या पर्यटकांचे स्नो बा��कर्सने वाचवले प्राण\nवानखेडे ड्रग्जवाल्यांवर कारवाई केलीत, आता भोगा…\nज्ञानदेव आणि अज्ञान देव….\nराज्यातील संघर्ष नाट्याचा तिसरा अंक\nजावेद अख्तर, तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाही\nरविवारी जम्मू आणि काश्मीरमध्ये झालेल्या बर्फवृष्टीमुळे गुलमर्ग प्रदेशात अनेक पर्यटक अडकून पडले होते. रविवारी ९ जानेवारी रोजी गुलमर्ग भागात जोरदार वाऱ्यासह बर्फवृष्टी झाली. त्यावेळी या हिमवादळात अनेक पर्यटक आणि लहान मुले अडकून पडली होती. मात्र, या अडकलेल्या पर्यटकांना आणि लहानमुलांना स्नो बाईक युनियनने सुखरूप सुरक्षित ठिकाणी आणले.\nशनिवारपासून जम्मू-काश्मीरमध्ये बर्फवृष्टी आणि पाऊस पडत असून एक-दोन दिवस हीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गुलमर्ग येथील डोंगरांवर हे पर्यटक फिरण्यास गेले असता तेथे अचानक जोरदार वाऱ्यासह बर्फवृष्टी झाली. तेव्हा हे पर्यटक तिथेच अडकून पडले. त्यानंतर बर्फाच्छादित डोंगराळ प्रदेशात अडकलेल्या पर्यटकांची स्नो बाईक युनियनने सुटका केली. घटनास्थळावरून सर्व पर्यटकांना आणि त्यांच्यासोबत असलेल्या लहान मुलांनाही स्नो बाईकच्या मदतीने सुरक्षितपणे गंडोला तळावर आणण्यात आले.\nस्नो बाईक युनियनच्या या बचावकार्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला. पुढील आणखी एक ते दोन दिवस अशीच परिस्थिती राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शनिवारीही गुलमर्गमधील रस्त्यांवरून बर्फ साफ करण्याचे व्हिडीओ समोर आले होते.\nभायखळ्यात लाकडाच्या वखारीला भीषण आग\nआजपासून यांना मिळणार बूस्टर डोस\nगुरु गोविंदसिंग यांच्या सुपुत्रांचा बलिदान दिन आता ‘वीर बाल दिवस’\nपाकिस्तानातील मुरी येथे बर्फवृष्टीमुळे वाहनांत अडकून पर्यटक मृत्युमुखी\nभारतीय हवामान खात्याने (IMD) जारी केलेल्या निवेदनात म्हटले होते की, जम्मू आणि काश्मीरमधील बहुतेक ठिकाणी बर्फवृष्टी होत असून विपरीत हवामानामुळे हवाई आणि रस्त्यांवरील वाहतूक प्रभावित होऊ शकते. अतिसंवेदनशील भागात हिमस्खलन आणि भूस्खलनाची शक्यता असल्याचेही म्हटले होते.\nपूर्वीचा लेखभायखळ्यात लाकडाच्या वखारीला भीषण आग\nआणि मागील लेख… म्हणून पंतप्रधान मोदींचा फोटो आता लस प्रमाणपत्रावर दिसणार नाही\nमुंबईच्या गाड्यांवर का पसरली पांढरी चादर\n…हे आहे नेताजींच्या पुतळ्याचे महत्���्व\n‘मी स्वातंत्र्याची भीक स्वीकारणार नाही, स्वातंत्र्य मिळवणार असे म्हणणाऱ्या नेताजींना नमन’\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nमुंबईच्या गाड्यांवर का पसरली पांढरी चादर\n…हे आहे नेताजींच्या पुतळ्याचे महत्त्व\n‘मी स्वातंत्र्याची भीक स्वीकारणार नाही, स्वातंत्र्य मिळवणार असे म्हणणाऱ्या नेताजींना नमन’\nनिवडणूक मतचाचण्यांनी फोडला समाजवादी पक्षाला घाम\n‘बेबी’ चित्रपटातील एंजल आता ओळखताच येणार नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00645.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.rashtrasahyadri.com/2021/12/blog-post_186.html", "date_download": "2022-01-23T21:49:38Z", "digest": "sha1:SUAFCNVNRB3HTNEFEKTQDF2LVCVNP7NN", "length": 4723, "nlines": 83, "source_domain": "www.rashtrasahyadri.com", "title": "राहुल गांधींचा मुंबईतील मेळावा पुढे ढकलला - rashtrasahyadri", "raw_content": "\nHome / National / राहुल गांधींचा मुंबईतील मेळावा पुढे ढकलला\nराहुल गांधींचा मुंबईतील मेळावा पुढे ढकलला\nमुंबई: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या मुंबईतील मेळाव्याला परवानगी द्यावी म्हणून कोर्टात धाव घेणाऱ्या काँग्रेसने अखेर हा मेळावाच रद्द केला आहे. काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी ही माहिती दिली. राज्यावर ओमिक्रॉनचं संकट असल्याने हा मेळावा पुढे ढकलण्यात येत असल्याचं भाई जगताप यांनी सांगितलं.\nभाई जगताप यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. राज्यावर ओमिक्रॉनचं संकट आहे. त्यामुळे मेळावा पुढे ढकलण्यता आला आहे. राज्य सरकारने ज्या सूचना दिल्या आहेत. त्याचं पालन करतच काँग्रेसचा वर्धापन दिन साजरा केला जाईल, असं भाई जगताप यांनी सांगितलं.\nकाँग्रेसच्या स्थापना दिनाच्या पार्श्वभूमीवर 28 डिसेंबर रोजी हा मेळावा होणार होता. या मेळाव्याला राज्य सरकारने परवानगी नाकारली होती. त्यामुळे काँग्रेसने कोर्टात धाव घेतली होती. आम्ही 15 दिवसांपासून राज्यसरकारकडे मागणी करत होतो. पण आम्हाला उत्तर आले नाही. त्यामुळे आम्ही कोर्टात गेलो, असं भाईंनी सांगितलं. तसेच पुढील मेळाव्याची तारीख लवकरच जाहीर केली जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.\nराहुल गांधींचा मुंबईतील मेळावा पुढे ढकलला Reviewed by trial on December 14, 2021 Rating: 5\nदर्शनासाठी भाविकांच्या संख्येची मर्यादा वाढवावी : आ. राजळे\nBreaking News : सिव्हिल हॉस्पिटलच्या आयसीयू कक्षाला भीषण आग... 25 रुग्ण होरपळले..\nदडपशाही विरुद्धच्या संघर्षात मी तुमच्या बरोबर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00645.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tv9marathi.com/national/corona-update-central-government-concerned-over-rising-corona-outbreak-in-the-country-health-department-focuses-on-situation-in-8-states-including-maharashtra-416611.html", "date_download": "2022-01-23T21:34:31Z", "digest": "sha1:VAMPVVYCFQX6DPVITRXJWDYFCMPN3W3B", "length": 18862, "nlines": 250, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nCorona Update : महाराष्ट्रातील कोरोना विस्फोटामुळे केंद्र सरकारची चिंता वाढली, अन्य 7 राज्यांवरही केंद्राची करडी नजर\nपुन्हा एकदा अनेक राज्यांत कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. महाराष्ट्रातील 1 लाख अॅक्टिव रुग्ण चिंता वाढवत आहेत, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलंय.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nनवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी होत असल्याचं चित्र पाहायला मिळत असतानाच आता पुन्हा एकदा अनेक राज्यांत कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. महाराष्ट्रातील 1 लाख अॅक्टिव रुग्ण चिंता वाढवत आहेत, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलंय. मध्यप्रदेश, गुजरात आणि हरियाणावरही लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. या राज्यात आरोग्य मंत्रालयाच्या 3 बैठका झाल्या आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.(rise in corona patients in the country once again, the central government concerned)\nनिती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितलं की, महाराष्ट्रात वाढत्या कोरोना केसेसमुळं चिंता वाढत आहे. यातून आपल्या दोन गोष्टी शिकायला मिळत आहेत. त्यातील एक म्हणजे कोरोना विषाणूबाबत बेजबाबदार बनू नका आणि दुसरा म्हणजे आपल्याला अजूनही कोरोना नियमांचं पालन करावंच लागेल. महाराष्ट्रात सर्वात खराब ट्रेन्ड पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात कोरोनाच्या नव्या प्रकाराचा प्रादुर्भाव दिसत नाही. पण कमी चाचण्या आणि कोरोना नियमांचं मोठ्या प्रमाणात होत असलेलं उल्लंघन होत असल्याचं ICMR चे डीजी डॉ. बलराम भार्गवर यांनी म्हटलंय. तर कोणत्याही राज्यात कोरोना लसीची कमतरता नसल्याचंही केंद्राने म्हटलंय.\nमहाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक, गुजरात आणि तामिळनाडू या राज्यात कोरोना रुग्णांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत समोर आलेल्या कोरोना रु���्णांच्या आकडेवारीत या राज्यांची टक्केवारी तब्बल 85.91 टक्के आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे एकूण 22 हजार 854 नवे रुग्ण आढळले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार नव्या रुग्णांमध्ये सर्वाधिक 13 हजार 659 रुग्ण (म्हणजे एकूण रुग्णसंख्येच्या जवळपास 60 टक्के) एकट्या महाराष्ट्रात सापडले आहे. त्यानंतर केरळमध्ये 2 हजार 475, आणि 1 हजार 393 रुग्ण आढळले आहेत. भारतात सध्या 1 लाख 89 हजार 226 रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.\nया 8 राज्यात कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ\nमहाराष्ट्र, तामिळनाडू, पंजाब, मध्य प्रदेश, दिल्ली, गुजरात, कर्नाटक आणि हरियाणा या राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार राज्यांमध्ये अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत बदल होत आहे. केरळमध्ये अॅक्टिव्ह रुग्णसंख्या घटत आहे. तर महाराष्ट्रात रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे.\nकोरोनाबाधितांचा आकडा वाढत असताना भव्य लग्न, 700 लोकं सामील, सामाजिक कार्यकर्त्यांची तक्रार, अधिकारी झोपलेत का\nनागपूरमध्ये लॉकडाऊन, कल्याण- डोंबिवलीत 7 ते 7 निर्बंध, तुमच्या जिल्ह्यातील स्थिती काय\nरोज सकाळी एक कप धन्याचे पाणी प्या; ‘या’ आजारांपासून दूर रहा\nवेगाने चालल्यामुळे हार्ट फेल्युअरचा धोका 34 टक्क्यांनी होतो कमी; जाणून घ्या काय सांगतो अहवाल\nशॉर्टसर्किटमुळे बीडमधील शेतकऱ्यांचा ऊस जळून खाक, दहा लाखांचे नुकसान\nलता मंगेशकरांच्या प्रकृतीत सुधारणा, आयसीयूमध्ये उपचार सुरू; लवकर ब-या होण्यासाठी प्रार्थना करा\nहार्सूल कारागृह हादरले | कर्मचाऱ्यांसह कैद्यांना कोरोनाची लागण, सात दिवसात पाच रुग्ण\nताज्या बातम्या 15 hours ago\nNagpur Zero | एका शून्याचं महत्त्व एक शून्य अतिरिक्त पडला नि कोट्यवधी रुपये खात्यात जमा; नेमकं प्रकरण काय\n‘अनाथांची माय’ सिंधुताई सपकाळ यांचा जीवनप्रवास\nमहाराष्ट्रातील निर्बंधांबाबत अजित पवार नेमकं काय म्हणाले \nमुंबईतील रहिवासी इमारतींसाठी काय आहे नवी नियमावली \nमध्य रेल्वेवर 24 तासांचा मेगाब्लॉक\nVideo : नाना पटोलेंची मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच बावनकुळेंनी पुतळा जाळला, तर दरेकरांचं जोरदार प्रत्युत्तर\nNana Patole : भिवंडीला पुन्हा काँग्रेसचा गड बनवा आणि स्वबळावर काँग्रेसचा झेंडा फडकवा : नाना पटोले\nउद्धव ठाकरे म्हणाले ‘युतीत 25 वर्षे सडली’; मग 2 वर्षात काय कमावलं\nKalyan : रिंग रोड रस्ता बाधितांचे बीएसयुपी प्रकल्पात पुनर्वसन करणार, खासदार श्रीकांत शिंदे यांची माहिती\nSpecial Report | नागपुरात एमपीएससीचा पेपर फुटला, अभाविपचा दावा; आयोग म्हणते असं काही घडलंच नाही, नेमकं काय\nपाकमधील धुळीच्या वादळाने मुंबईकरांची हुडहुडी, गार वाऱ्यांनी मुंबई गारठली, येत्या 48 तासांत अवकाळीची शक्यता\nSpecial Report : पुतळ्यावरून पुन्हा एकदा ‘एमआयएम’-शिवसेनेत जुंपली; जलील अन् खैरेंमध्ये खडाजंगी\nThane : शाळा, महाविद्यालय, रेल्वे स्थानक बाँबने उडविण्याची धमकी; ठाणे पोलीस शाळेला आला ईमेल\nडिसले गुरुजींच्या पीएचडीचा मार्ग मोकळा; अध्यायन रजेच्या अर्जला अखेर मंजुरी\nबिटींग द रिट्रीट मध्ये 70 वर्षांपासून वाजणाऱ्या ‘त्या’ गाण्याची गोष्ट जे यंदा वाजविले जाणार नाही..\nउद्धव ठाकरे म्हणाले ‘युतीत 25 वर्षे सडली’; मग 2 वर्षात काय कमावलं\nपाकमधील धुळीच्या वादळाने मुंबईकरांची हुडहुडी, गार वाऱ्यांनी मुंबई गारठली, येत्या 48 तासांत अवकाळीची शक्यता\nIND vs SA, 3rd ODI, LIVE Cricket Score: द. आफ्रिकेची भारतावर 4 धावांनी मात, सलग तिसऱ्या सामन्यात भारताचा दारुण पराभव\nVideo : नाना पटोलेंची मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच बावनकुळेंनी पुतळा जाळला, तर दरेकरांचं जोरदार प्रत्युत्तर\n‘राज्यात मुघल पुन्हा कबरीतून अवतारले, ज्वलंत हिंदुत्ववादी मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये वीर टिपूची उद्याने’\nबिटींग द रिट्रीट मध्ये 70 वर्षांपासून वाजणाऱ्या ‘त्या’ गाण्याची गोष्ट जे यंदा वाजविले जाणार नाही..\nJanhvi kapoor | Yellow बिकनीत जान्हवी दिसतेय खास, काय आहे यल्लो बिकनीचा राज\nCorona, Omicron Cases Maharashtra LIVE : संसद भवनातील 875 कर्मचारी पॉझिटीव्ह; उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनाही कोरोनाची लागण\nMaharashtra News Live Update : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांशी संवाद\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00645.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-NAS-govdavari-ghat-unclean-after-spending-crores-of-rupees-5181147-NOR.html", "date_download": "2022-01-23T21:33:17Z", "digest": "sha1:B7X3S3KBDDYO4DZJWIAL35BTUJHGNEQX", "length": 5352, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Govdavari Ghat Unclean After Spending Crores Of Rupees | कोट्यवधी खर्चून अस्वच्छतेचा ‘घाट’ - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकोट्यवधी खर्चून अस्वच्छतेचा ‘घाट’\nनाशिक - सिंहस्थकुंभ मेळ्याच्या पर्वणीकाळात लाखो भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता शहरातील विविध भागात कोट्यवधी रुपये खर्च करून घाटांची निर्मिती करण्यात आली खरी. परंतु, कुंभमेळा पार पडल्यानंतर या घाटांना बकाल स्वरूप प्राप्त होऊ लागले आहे. कुंभमेळा संपल्यानंतरही या घाटांचा उपयोग नाशिककरांना तसेच पर्यटनवाढीच्या दृष्टीने होईल, असे दावे केले गेले. घाटांची रचना बदलण्यापर्यंत ऐनवेळी अनेक घाटही घातले गेले. या ठिकाणी अॅम्पी थिएटर, उद्याने, दिवसा उन्हापासून बचाव होण्यासाठी छोटी छोटी आकर्षक झाडे असे अनेक उपाय योजले गेले. मात्र, सर्वात महत्त्वाचा उपाय असलेल्या स्वच्छतेकडे पूर्णत: दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. परिणामी, आता याच घाटावर नाक दाबून फिरण्याची वेळ पर्यटकांवर आली आहे. ‘डी. बी. स्टार’ प्रतिधिनीने लक्ष्मीनारायण घाट, कन्नमवार घाट आणि टाकळी घाटाची पाहणी केला असता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अस्वच्छता दिसून आली.\nबहुतांश लोकप्रतिनिधींनी घाट बांधणीला विरोध दर्शविला होता. मात्र, तरीही त्यांचीही दिशाभूल करण्यात प्रशासन यशस्वी झाले. परिणामी, सव्वाशे कोटी खर्चून घाट बांधण्याचे पुण्यकर्म पार पाडण्यात आले. आता घाटांची आजची अवस्था पाहता, त्याचा उपयोग वाहने, जनावरे कपडे धुण्यासाठी होऊ लागला आहे, त्यामुळे घाट बांधणीचा घाट घालून आपली पोळी भाजून घेणाऱ्यांविषयी नाराजीचा सूर व्यक्त होत आहे.\nसिंहस्थातविकसित करण्यात आलेल्या तपोवनजवळील लक्ष्मीनारायण मंदिराजवळील घाटावर मोठ्या प्रमाणात कचरा, प्लास्टिक पिशव्या सडलेल्या अवस्थेत पाहायला मिळत आहे. परिणामी, सर्वत्र दुर्गंधी पसरली असून, पर्यटकांना तोंडावर रुमाल बांधून फिरण्याची वेळ आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00646.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://navanirmiti.in/%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%A1/", "date_download": "2022-01-23T22:11:52Z", "digest": "sha1:56UEZTBY66Y7RNL5XPEKMAS5DYDZTE7Q", "length": 6577, "nlines": 95, "source_domain": "navanirmiti.in", "title": "परतफेड – नवनिर्मिती", "raw_content": "\nआपल्या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये छेड काढण्याचा मक्ता पुरुषांनी घेतला आहे. मात्र हे असं कुठपर्यंत चालणार दिवसेदिवस सबल होणाऱ्या महिलांना पूर्वापार चालत आलेल्या ह्या फाजीलपणाची परतफेड करावीशी वाटत नाही का\nदिसतो जसा चित��रपटातील नट\nत्याच्या गोर्या भाळी उतरलेली वात्रट\nबोटाने मागे सारावी ती बट\nअसं मुलींना कधीच वाटत नाही का\nसमोरच्या खिडकीकडे माझं सारं लक्ष\nतो उभा असतो खात कधी सफरचंद कधी द्राक्ष\nटाकेल का इथे एखादा कटाक्ष\nअसं मुलींना कधीच वाटत नाही का\nकधी असंच त्याने माझ्या घरी यावं\nगालात हसत मला काहीतरी विचारावं\nमी अबोधपणे त्याच्या सहवासातच हरवावं\nअसं मुलींना कधीच वाटत नाही का\nबसमध्ये चढताना तो दिसावा\nबाकी कुठेही बसण्यास वाव नसावा\nमाझ्या शेजारीच येऊन बसावा\nअसं मुलींना कधीच वाटत नाही का\nकॉलेजला जायची त्याची माझी एकच वाट\nवाटेत मध्येच झाडी घनदाट\nदचकून त्याने मध्येच धरावा माझा हात\nअसं मुलींना कधीच वाटत नाही का\nएकटा घरी जात असावा तो पावसाळी रात्री\nत्याच्याकडे नाही पण माझ्याकडे असावी छत्री\nचिंब त्याची काया धुंद माझ्या गात्री\nअसं मुलींना कधीच वाटत नाही का\nसांगायचंय मला काही त्याच्या कानात\nरोज जातो ह्माच वाटेने दुकानात\nआज गाठीन त्याला नक्की आडरानात\nअसं मुलींना कधीच वाटत नाही का\nखुरट्या दाढीने भरलेले त्याचे गाल\nमस्त मर्दानी त्याची रूबाबदार चाल\nकाय साला मस्त आहे माल\nअसं मुलींना कधीच वाटत नाही का\nदोघांना असतं एकमेकांचं वेड\nमग वात्रटपणाची करण्याकरता सव्याज परतफेड\nआपणही काढावी मुलांची छेड\nअसं मुलींना कधीच वाटत नाही का\nदेव बसला वर ..\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nपुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.\nचांगलं तेवढं घ्यावं जानेवारी 20, 2022\nभारत रत्न खान अब्दुल गफार खान जानेवारी 18, 2022\nभारत रत्न भीमसेन जोशी जानेवारी 18, 2022\nसंदीप दांडेकर commented on आई\nविशाल शिंदे commented on आई\nकाव्यकथा काव्यगाथा प्रेमकाव्य बालकाव्य भक्तिकाव्य भारत रत्न रामायण लघुकथा लघुकथासंग्रह वस्तुवाचक वैचारिक कविता वैज्ञानिक / तात्वज्ञानिक कविता व्यक्तिवाचक कविता सणावली सामाजिक कादंबरी स्थलवाचक कविता\n© २०१८-२१, नवनिर्मिती | संकेतस्थळ श्रेय - वेब वर्चुओसो", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00646.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.kolaj.in/published_article.php?v=Battle-between-Virat-Kohli-and-Rohit-SharmaSW0701063", "date_download": "2022-01-23T20:50:46Z", "digest": "sha1:JFPN7VDB5PZ6EILDHIMVUCKGWP3POFI7", "length": 24058, "nlines": 126, "source_domain": "www.kolaj.in", "title": "रोहित ��िराटच्या पुढं जाऊ शकत नाही, कारण…| Kolaj", "raw_content": "\nरोहित विराटच्या पुढं जाऊ शकत नाही, कारण…\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nआयसीसीची वनडे क्रमवारी जाहीर झाली. त्यात विराट कोहली एक नंबरवर तर रोहित दुसरा आहे. तुफान खेळूनही वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे सीरिजमधे रोहित नाही तर विराटच मॅन ऑफ द सीरिज ठरला. विराटसमोर रोहितची गुणवत्ता झाकोळून जाते का पण त्याला रोहितची गॉड गिफ्टेड गुणवत्ताच कारणीभूत असावी.\nभारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील वनडे सीरिजमधे दुसऱ्या आणि तिसऱ्या मॅचमधे विंडीजने टीम इंडियाच्या तोंडचं पाणी पळवलं. होप आणि हेटमेयर यांच्या सातत्यपूर्ण बॅटींगमुळे विंडीजने मालिका बरोबरीत आणली. त्यामुळे भारतासाठी चौथी मॅच महत्वाची ठरली. या मॅचमधे सगळ्यांच्याच नजरा फक्त विराट कोहलीवर होत्या. कारण त्याने या सीरिजमधे सलग ३ मोठी शतकं ठोकली होती. पण तसं झालं नाही.\nटीम इंडियाकडून चौथ्या मॅचमधे दोघांनी सेंच्युरी काढली. रोहित शर्मा आणि अंबाती रायडू यांनी. रोहितने तर १६२ धावांची धडाकेबाज खेळी केली. महत्वाच्या चौथ्या मॅचमधे रोहितने पहिल्या बॉलपासूनच विंडीजला विजयापासून दूर नेण्यास सुरवात केली. सीरिजमधली महत्वाची मॅच पहिल्या ५० ओवरमधेच रोहितच्या १६२ धावांच्या मोठ्या खेळीच्या जीवावर भारत जवळपास जिंकला होता. बॉलिंग ही फक्त औपचारिकता राहिली होती. इतक्या मोठ्या धावांचा डोंगर भारताने उभा केला होता.\nहेही वाचाः विराटचं बर्थडे गिफ्ट टीमला भोवणार नाही ना\nसचिनचं भाकीत कोण खरं करणार\nदुसऱ्या आणि तिसऱ्या मॅचमधे विंडीजने केलेल्या ‘सरप्राईज अटॅक’मुळे टीम इंडियाच्या गडाला चांगलेच तडे गेले होते. पण, चौथ्या मॅचमधील रोहितच्या झुंजार प्रतिआक्रमणामुळे हा गड पडण्यापासून वाचला. त्यामुळे देशात एकाच नावाचीच चर्चा सुरु झाली. ती म्हणजे रोहित, रोहित आणि रोहित. रोहितच्या १६२ धावांच्या खेळीने आता विराटच्या तीन सेंच्युऱ्याही मागं पडल्यात. चौथ्या मॅचमधेपण विराटला फार खेळण्याची संधी मिळाली नाही. रोहितने मात्र हाफ सेंच्युरी केली. आता ही चर्चा किती काळ टिकणार हा मोठा प्रश्न आहे.\nआपण फक्त वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे सीरिजकडे विराट आणि रोहित यांच्या कामगिरीची झलक म्हणून बघता येतं. वनडे मॅचमधे रोहित आधी आला. तसंच या सीरिजमधे सगळ्यात आधी सेंच्यूरीही रोहितनंच ठोकली. रोहितची वनडे कारकीर्द बघितली तर एखादी सेंच्युरी ठोकून तो अक्षरशः झोपेत जातो. तसंच या दौऱ्यातही पहिल्या १५२ धावांच्या खेळीनंतर तो झोपी गेला. हा झोपी गेलेला कुंभकर्ण उठला तो चौथ्या मॅचमधे. या सगळ्या काळात विराटने सलग तीन सेंच्युरी काढल्या होत्या.\nक्रिकेटचा देव समजल्या जाणाऱ्या सचिनच्या म्हणण्यानुसार त्याने उभारलेला विक्रमी शतकांचा डोंगर दोनच भारतीय पार करू शकतात. एक म्हणजे रोहित आणि दुसरा विराट. त्यातल्या एकानं आपली चढाई इतक्या वेगाने सुरु केलीय की तो आता शिखराच्या जवळदेखील पोचलाय. तर दुसरा आरामात आपला वेळ घेत चढाई करतोय. रोहित जणू म्हणतो, दोन मॅचमधल्या धावा आपण एकाच मॅचमधे काढल्यात, आता जरा आपण निवांत बसू. तो असा शांत निवांत प्राणी आहे. अशाने कसा शतकांच्या शतकांचा पर्वत सर होणार\nएफर्टलेस बॅटिंगचे फायदे तोटे\nसचिनने २०१२ मध्येच हे भाकीत केलं होतं. ते विराट आणि रोहित या दोघांकडे अससेल्या अंगभूत कौशल्यांकडे बघून. विराटकडे प्रचंड फायटिंग स्पिरिट आहे. कष्ट करण्याची मानसिकता आहे आणि तो प्रचंड कष्ट करतोही. त्याने त्याचं शरीर पूर्ण ट्रान्सफॉर्म केलंय. स्वतःवर बंधनं घालून घेतलीयत.\nप्रत्येक क्रिकेट प्रशिक्षक खेळाडूंना एकच सांगत असतो. ते म्हणजे, मैदानावर १०० टक्के देण्यासाठी तुम्हाला सरावाच्यावेळी १५० टक्के द्यावे लागतील. त्यानंतर कुठं मॅचवेळी तुम्ही सरावाच्या ९० टक्के देऊ शकाल. हे सूत्र विराटने मनावर घेत कसून सराव कायम ठेवलाय. त्याचं फळ त्याला मिळतही आहे. या उलट गोष्ट रोहितची.\nरोहित शर्माने सुरवातीपासूनच वेगवेगळ्या वयोगटात नॅशनल लेवला चमकदार कामगिरी दाखवली. तेव्हापासूनच त्याचा लौकिक टीमचा स्टार बॅट्समन असाच आहे. त्याच्या बॅटिंगची चर्चा प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू कायम करत असत. याच त्याच्या ‘एफर्टलेस’ फलंदाजीने त्याला टीम इंडियाची दारं विसाव्या वर्षी उघडून दिली.\nहेही वाचाः हिरवाणी आणि शोधन : वाढदिवस सारखा आणि नशीबही\nरोहितचा टाइम आणि टायमिंग\nरोहितचा जन्म ३० एप्रिल १९८७ तर विराटचा ५ नोव्हेंबर १९८८. दीडेक वर्षानं लहान असलेल्या विराटचं पदार्पण रोहितनंतर एका वर्षाने झालं. म्हणजे जून २००७ मधे रोहितची वनडे इंटरनॅशनलमधे एंट्री झाली, तर विराट ऑगस्ट २००८ मधे वनडे खेळू लागला. क्रिकेट जाणकारांकडून रोहितबद्दल दोन शब���दप्रयोग नेहमी वापरले जातात, ते म्हणजे रोहितकडे असणारा ‘टाईम’ आणि ‘टायमिंग’. रोहितकडे शॉट मारण्यासाठी भरपूर टाईम असतो. तो आपला फटका अखेरच्या क्षणीही लीलया बदलू शकतो.\nतसंच रोहितचं शॉट मारतानाचं टायमिंग इतकं चांगलंय, की त्याने सहज फटकावलेला बॉल कधी सीमेपार जातो हे कळतच नाही. तो खेळलेल्या प्रत्येक शॉटनंतर कोणत्याही बॅट्समनला असं वाटून जातं की अरे एवढी सोप्पी ब़ॉलिंग तर मला हवी होती. त्यालाही १५० किमीच्या वेगाने येणारा बॉल आपण रोहितसारखा आरामात सीमेपार मारू असा आत्मविश्वास वाटतो. पण, प्रत्यक्ष खेळताना तोच बॉल कधी विकेटकिपरकडे गेला हेही आपल्याला कळत नाही.\nमग रोहित कसं काय इतक्या सहजपणे बॉल सीमापार घालवतो त्याचं कारण आहे, त्याला ‘टाईम’ आणि ‘टायमिंग’चं मिळालेलं ‘गॉडगिफ्ट’. ते विराटलाही नाही. त्यामुळेच रोहित बॅटिंगच्या बाबतीत स्पेशल आहे. इतका सर्वगुणसंपन्न असलेला रोहित क्रिकेट जगतात विराट इतका चर्चेत का नाही त्याचं कारण आहे, त्याला ‘टाईम’ आणि ‘टायमिंग’चं मिळालेलं ‘गॉडगिफ्ट’. ते विराटलाही नाही. त्यामुळेच रोहित बॅटिंगच्या बाबतीत स्पेशल आहे. इतका सर्वगुणसंपन्न असलेला रोहित क्रिकेट जगतात विराट इतका चर्चेत का नाही का अजूनही तो टेस्ट टीममधून आत बाहेरच करतोय\nविराटकडे काय आहे, जे रोहितकडे नाही\nसचिनने २०१२ ला ‘भविष्यवाणी’ केली. त्यानंतर २०१३ पासून विराट आणि रोहितच्या वनडे कारकिर्दीवर नजर टाकली तर सेंच्यूरीच्या बाबतीत रोहित विराटच्या खूप मागं नाही. २०१३ पासून आतापर्यंत विराटच्या नावावर २५ सेंच्युरी आहेत. तर रोहितने १९ सेंच्युऱ्या काढल्यात. मोठ्या शतकांच्या बाबतीत रोहित विराटच्या खूप पुढे आहे. २०१३ पासून सगळ्या हंगामांत भारताकडून सर्वाधिक धावा या रोहितनेच केल्यात. त्यात तीन द्विशतकांचा समावेश आहे. तर सात दीडशतकांचा.\nमोठी शतकं करण्यात रोहितचा हात रनमशिन विराटही धरत नाही. रोहितने सातत्य दाखवलं तर आज विराटला सचिनच्या शतकांच्या पर्वताचे शिखर गाठण्यासाठी तगडं आव्हान निर्माण झालं असतं. एक मुंबईचा बॅट्समन सचिनचा रेकॉर्ड मोडण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहे, हे चित्र खुद्द सचिनला आणि मुंबईतील क्रिकेट रसिकांना किती सुखावणारं असतं.\nप्रतिभेच्या बाबतीत विराटच्या तुलनेत रोहितला अधिक झुकतं माप मिळालंय. असं असतानाही विराट ��ोहितच्या पुढंय. याचं कारणही या प्रतिभेतच दडलंय. एखाद्याकडे ‘टाईम’ भरपूर आहे मग त्याला जास्त धावपळ करावी लागत नाही. त्यामुळे तो इतरांच्या तुलनेत ‘निवांत’ असतो. रोहितच्या बाबतीतही काहीसं असंच घडताना दिसतंय.\nतर रोहित कुठे असता\nबॅटिंग करताना रोहितकडे भरपूर ‘टाईम’ असतो. त्याच्याकडे बॅटिंगमधे फटक्यांची भरपूर विविधता आहे. त्यात हे ‘गॉड गिफ्टेड’ आहे. त्यामुळे तो ‘निवांत’ आहे. त्याच्या बॅटमधून लीलया धावा होतात. याच निवांतपणामुळे त्याला कष्ट करायची गरज नाही. हे त्याच्या सुटलेल्या पोटावरुन दिसून येतं. याच त्याच्या निवांतपणाला इंग्रजीत ‘लेझी ॲलेगन्स’ या गोंडस नावानं ओळखलं जातं.\nअसा हा ‘निवांत’ रोहित एकीकडे आणि दुसरीकडे एका ध्येयाने पेटलेला विराट. याच्याकडेही प्रतिभा आहे. पण रोहित इतकी नाही. विराटकडे एक गोष्ट अशी आहे जी ‘गॉड गिफ्ट’ म्हणून मिळत नाही. ध्येय गाठण्यासाठी अपार कष्ट उपसण्याची तयारी आणि त्यासाठी लागणारं फायटिंग स्पिरीट. जर रोहितने प्रतिभेसोबतच विराटसारखी मेहनत केली असती, तर तो आज कोणत्या शिखरावर असता, याचा विचारही करवत नाही. पण तसं झालेलं नाही. रोहित सर्वगुणसंपन्न आहे, पण परिपूर्ण नाही, हे या वेस्ट इंडिज वनडे सीरिजनेही दाखवून दिलंय.\nहेही वाचाः दंगल आणि लीगपेक्षा तर राणादादाने कुस्तीला ग्लॅमर दिलं\n(लेखक पत्रकार आहेत. ते ज्युनियर लेवलवर महाराष्ट्र संघाकडून क्रिकेट खेळलेत.)\nकोरोना काळात सरकार शाळा, कॉलेज बंद का करतंय\nकोरोना काळात सरकार शाळा, कॉलेज बंद का करतंय\nवर्ल्डकप १९८३: भारतीय क्रिकेटच्या संक्रमणाची गोष्ट\nवर्ल्डकप १९८३: भारतीय क्रिकेटच्या संक्रमणाची गोष्ट\nदेशप्रेमाने काठोकाठ भरलेला ‘83’\nदेशप्रेमाने काठोकाठ भरलेला ‘83’\nतळझिरा: ओलसर आठवणींचा ठेवा\nतळझिरा: ओलसर आठवणींचा ठेवा\nगोवा: उंदीरउड्यांच्या खेळात नेमकी कुणाची सरशी\nगोवा: उंदीरउड्यांच्या खेळात नेमकी कुणाची सरशी\nभगवंत मान: कॉमेडीयन ते मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारीपर्यंतचा प्रवास\nभगवंत मान: कॉमेडीयन ते मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारीपर्यंतचा प्रवास\nकोरोना काळात सरकार शाळा, कॉलेज बंद का करतंय\nकोरोना काळात सरकार शाळा, कॉलेज बंद का करतंय\nआयेशा मलिक: अस्थिर पाकिस्तानला मिळालीय नवी दिशा\nआयेशा मलिक: अस्थिर पाकिस्तानला मिळालीय नवी दिशा\nशाळेत क्रिकेटचं बजेट बिघडवणाऱ्या पोलार्डचा रंजक प्रवास\nशाळेत क्रिकेटचं बजेट बिघडवणाऱ्या पोलार्डचा रंजक प्रवास\nमहेंद्र सिंग धोनी ड्रेसिंग रुममधे परतण्याचा अर्थ काय\nमहेंद्र सिंग धोनी ड्रेसिंग रुममधे परतण्याचा अर्थ काय\nविराट कोहलीला अद्दल घडवणारी लीड्स कसोटी\nविराट कोहलीला अद्दल घडवणारी लीड्स कसोटी\nभारतीय खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी केली तरच सुवर्णसंधी\nभारतीय खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी केली तरच सुवर्णसंधी\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00646.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/19156", "date_download": "2022-01-23T20:28:22Z", "digest": "sha1:JSBEOZCBMYGTCRGDCT2X776P6V6PPRU3", "length": 5385, "nlines": 95, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कथासाखळी : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /कथासाखळी\nकथासाखळी किंवा एस टी वाय म्हणजे स्पिन द यार्न\nथोडक्यात,एक सुरूवात देऊन मग बाकीच्यांनी आपापल्या कल्पनाशक्तीने गोष्टं थोडी थोडी पुरी करायची.\nतुम आ गए हो नूर आ गया है\nनहीं तो चिरागों से लौ जा रही थी\nघराच्या बेलच्या सहा-सात ट्यून्स्पैकी नेमकी हीच ट्यून चंद्रकांताच्याच एंट्रीला कशी काय वाजते, याचं दीपाला नेहमी नवल वाटायचं. चंद्रकांता आली, टकटक आवाज करणार्या चपला कोपर्यात काढताकाढताच सरकवल्या. खांद्यावरची पर्स तिथेच भिंतीला लावून ठेवली. ओढणी काढून त्यावर पांघरली. चटचटा आत शिरत म्हणाली,\nRead more about कथासाखळी - वरदान\nकथासाखळी किंवा एस टी वाय म्हणजे स्पिन द यार्न\nथोडक्यात,एक सुरूवात देऊन मग बाकीच्यांनी आपापल्या कल्पनाशक्तीने गोष्टं थोडी थोडी पुरी करायची.\n बाबांच्या गावाला आणि आजोळाला जोडणारा एक वाळूचा पसरट पट्टा..\nRead more about कथासाखळी- सावळ्याची पुळण\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\n���्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00646.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-YOG-tips-for-glowing-skin-5233449-NOR.html", "date_download": "2022-01-23T21:06:05Z", "digest": "sha1:LYA2D5TX5CDCL6L26RAYJXKTAUTFV4TU", "length": 3351, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "tips for glowing skin | अशाप्रकारे परत मिळू शकते त्वचेची चमक - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअशाप्रकारे परत मिळू शकते त्वचेची चमक\nअनेकदा असे जाणवते की पूर्वीप्रमाणे त्वचा चमकत नाही. तजेलाच निघून जातो. याची विविध कारणे असतात. या बाबींकडे लक्ष दिल्यास गेलेली चमक परत मिळू शकते.\nएक्सफोलिएट : यासाठी स्क्रबचा वापर करा. शिवाय फेसाळणाऱ्या फेसवॉशचा वापरही करा. यात एक्सफोलिएट बीड््स असावेत. घरात साखर आणि मधानेही स्क्रब तयार करू शकता. एक्सफोलिएशनमुळे मृत त्वचापेशी गळून जातात. त्यामुळे त्वचा रंध्रे खुली होतात.\nमॉइश्चरायझिंग : सुरकुत्या आणि व्रण कमी करण्यासाठी त्वचेला चांगले मॉइश्चरायझिंग करून घ्या.\nअँटी-ऑक्सिडंट खा : दररोज जीवनसत्त्व असणारे पदार्थ घ्या. आवळा, संत्री, लिंबू यांचे सेवन नित्याने करा.\nसनस्क्रीनचा वापर : रोजएसपीएफ-३० युक्त सनस्क्रीनचा वापर करा. त्यामुळे त्वचेवरील डाग कमी होतील. असमान रंगछटा जातील.\nस्किन ब्रायटनिंग फेसवॉशचा वापर करू शकता. विशेषत: असमान त्वचाछटांवर हे काम करते. महिन्यातून एकदा फेशियल करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00647.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://marathimadhe.in/ceramic-meaning-in-marathi/", "date_download": "2022-01-23T22:28:56Z", "digest": "sha1:GIJ7QODSZKGGMS2CKNKBTQ4HOW7Y4ELR", "length": 6385, "nlines": 60, "source_domain": "marathimadhe.in", "title": "Ceramic Meaning In marathi | सिरॅमिक चा अर्थ मराठी - Share Market in Marathi | Marathi Share Market", "raw_content": "\nनमस्कार मित्रांनो या पोस्ट मध्ये मी आपल्याला Ceramic Meaning in Marathi विषयी सांगणार आहे. Ciramic हा शब्द आपल्या दैनंदिन जीवनात आपण अनेक वेळा ऐकत असतो मात्र त्या शब्दाचा अर्थ आपल्याला नीट समजत नाही. Ceramic Meaning In Marathi to English. Ceramic Meaning from English to Marathi.\nतुम्ही Google वरती अनेक वेळा सिरॅमिक चा काय अर्थ होतो या विषयी अनेक वेळा शोधले असेल मात्र तुम्हाला खूप कमी वेळा याचा व्यवस्थित अर्थ मिळाला नसेल.\nCiramic चा उपयोग काय असतो\nCiramic कसे बनवले जाते\nCeramic चे किती प्रकार आहेत\nCeramic या शब्दाचा मराठी मध्ये अर्थ चिनी माती असा होतो.\nCiramic चा उपयोग काय असतो\nCeramic किंवा चिनी माती चा उपयोग आपण अनेक ठिकाणी करतो सौंदर्य प्रसाधने तयार करण्यासाठी, चिनी मातीची भांडी वस्तू बनवण्यासाठी केला जातो.\nकुंभारकाम मातीची भांडी, चिकणमाती, विटा, फरशा, काच आणि सिमेंट ही कदाचित सर्वात प्रसिद्ध उदाहरणे आहेत\nCiramic कसे बनवले जाते\nमातीची माती, मातीचे घटक, पावडर आणि पाण्याचे मिश्रण घेऊन आणि त्यांना इच्छित स्वरूपात आकार देऊन सिरेमिक(चिनी माती) तयार केले जातात.\nCeramic चे किती प्रकार आहेत\nचिनी माती / सिरेमिकचे तीन मुख्य प्रकार आहेत. या माती मध्ये भांडी, दगडी भांडी आणि पोर्सिलेन यांचा समावेश होतो.\nहे पण नक्की वाचा :\nAbacus meaning in Marathi | अबॅकसचा मराठी मध्ये अर्थ काय होतो \nAbacus meaning in Marathi | अबॅकसचा मराठी मध्ये अर्थ काय होतो \nShare Market Basics In Marathi | शेअर मार्केट बेसिक्स मराठीत\nइंडियन ऑईल दक्षिण विभाग नोकरी महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00647.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"}
+{"url": "https://www.livemarathi.in/dhanaji-patils-has-ended-his-fast-at-hirwade-khalsa/", "date_download": "2022-01-23T21:21:34Z", "digest": "sha1:NPF3ZGENTTEHYGT6U7GGH76ESPQQS4B4", "length": 11258, "nlines": 98, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "हिरवडे खालसा येथील धनाजी पाटील यांचे आमरण उपोषण मागे | Live Marathi", "raw_content": "\nHome Uncategorized हिरवडे खालसा येथील धनाजी पाटील यांचे आमरण उपोषण मागे\nहिरवडे खालसा येथील धनाजी पाटील यांचे आमरण उपोषण मागे\nम्हालसवडे (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील हिरवडे खालसा येथे ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात सामाजिक कार्यकर्ते धनाजी पाटील यांनी मागील सात दिवसांपासून ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषण केले होते. त्यांनी आज (मंगळवार) आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. जिल्हा प्रशासनाकडून दोषींवर कारवाई करण्याचे पत्र मिळाल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले.\nग्रामपंचायतीच्या भ्रष्ट कारभाराविरोधात धनाजी पाटील यांनी गेले सात दिवस आमरण उपोषण केले. शौचालय अनुदान घोटाळा हा त्यांचा मुख्य मुद्दा होता. याशिवाय पेयजल योजनेत पंचवीस लाख रुपयांचा अपहार, बनावट कागदपत्रांच्या आधारे दलित समाजाला व्यायामशाळेची मंजुरी, बनावट कागदपत्रांच्या आधारे घरकुल योजना हे त्यांचे आरोप होते. आमरण उपोषण करूनही शासनाकडून दखल घेतली जात नसल्याने आज मंगळवारी ते आत्मदहन करणार होते. खबरदारीची उपाययोजना म्हणून पोलीस उपनिरीक्षक अभिजीत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. महानगरपालिकेचे अग्निशमन दल व आरोग्य विभागही सतर्क होता.\nत्रयस्थ यंत्रणेमार्फत शौचालयाचे रचनात्मक मूल्यमापन करून दोष आढळल्यास दोषींवर कडक कारवाई करण्याचे लेखी आश्वासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे व करवीरचे गटविकास अधिकारी जयवंत उगले यांनी दिले. यानंतर धनाजी पाटील यांनी उपोषण मागे घेतले.\nPrevious articleकोल्हापुरात ‘सह्याद्रीचा रणसंग्राम’च्या गीत ध्वनिमुद्रणाचा शुभारंभ\nNext articleचीत झाले, तरी आमचं बोट वर : फडणवीसांचा राऊतांवर निशाणा\nबारवेमध्ये विनापरवाना लाकडाची वाहतूक करणारा टेम्पो वन विभागाने पकडला…\nकोल्हापूर नंतर आता हेरवाडमध्ये गव्याचे दर्शन…\nशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार प्रेरणादायी : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर\nकुरुंदवाड (प्रतिनिधी) : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कार्य आणि नेतृत्व शब्दात सामावणे अशक्य आहे. त्यांचे विचार पुढील पिढ्यांना देखील प्रेरणा देत राहतील. सामान्य माणसांच्या प्रश्नांवर प्रत्यक्ष मैदानात झुंजणाऱ्या,सर्वसामान्य माणसांचा ते बुलंद आवाज होते. देशाच्या...\nबेरकळवाडी गावाला ‘गोकुळ’ च्या संचालकांची भेट…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या मार्गदर्शनाखाली करवीर तालुक्यातील बेरकळवाडी गावाला संचालकांनी भेट दिली. या गावात गुजरात व हरियाणा राज्यातून जातिवंत ४८ म्हैशी खरेदी केलेल्या असून त्यांच्या पासून जन्मलेली मादी वासरे,...\nबिटकॉईनमध्ये गुंतवणुकीदाराची २० लाखांची फसवणूक : तिघांवर गुन्हा दाखल\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करायला लावून केदार रानडेसह अन्य दोघांनी २० लाखांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी सुहास नागन्नावार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजरामपुरी पोलीस ठाण्यात केदार रानडेसह अन्य दोघां विरोधात...\nजिल्ह्यात चोवीस तासात ‘७२३’ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात ७२३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात दोघांचा मृत्यू झाला असून ४२२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – ३११, आजरा –...\nशिवसेनेतर्फे मोफत युनिव्हर्सल प���सचे वाटप : रविकिरण इंगवले\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कोरोनाचे दोन डोस पूर्ण झालेल्या नागरिकांना विनामूल्य कोरोना डोसचे प्रमाणपत्र (युनिव्हर्सल पास) विनामूल्य देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. अशी माहिती माजी उपमहापौर रविकिरण इंगवले यांनी...\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘गडहिंग्लज अर्बन’ला भेटला ‘हर्षद मेहता’.. : 13 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली...\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00647.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://barshilive.com/barshi-10-lakh-30-thousand-seized-from-sand-smugglers-near-hattij-village-the-performance-of-the-vairag-police/", "date_download": "2022-01-23T21:59:55Z", "digest": "sha1:EXVJXKHRSSLD4WT3QK5CQNZTGQUNU2BS", "length": 8401, "nlines": 92, "source_domain": "barshilive.com", "title": "बार्शी! हत्तीज गावानजीक वाळू तस्कराकडून १० लाख ३० हजाराचा मुद्देमाल जप्त; वैराग पोलिसांची कामगिरी", "raw_content": "\nHome स्थानिक बातम्या बार्शी हत्तीज गावानजीक वाळू तस्कराकडून १० लाख ३० हजाराचा मुद्देमाल जप्त; वैराग...\n हत्तीज गावानजीक वाळू तस्कराकडून १० लाख ३० हजाराचा मुद्देमाल जप्त; वैराग पोलिसांची कामगिरी\n हत्तीज गावानजीक वाळू तस्कराकडून १० लाख ३० हजाराचा मुद्देमाल जप्त; वैराग पोलिसांची कामगिरी.\nहत्तीच गावानजीक वैराग पोलिसांनी वाळूतस्कर कडून 10 लाख 30 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.\nही कारवाई एक डिसेंबर रोजी मध्यरात्री सव्वा एकच्या सुमारास केली आहे. वैराग पोलिसात एकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nआमच्या फेसबुक पेज ला लाईक करा\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैराग पोलीस नाईटराउंड पेट्रोलिंग करत असताना हातीज गावाजवळ एक हायवा वाळू भरून जात असताना पोलिसांना दिसला. एम एच 13 सी यु 4522 या क्रमांकाचे वाहन थांबवून पोलिसांनी वाहनांची तपासणी केली, असता विनापरवाना वाळू वाहतूक करताना आढळून आला.\nकुलदिप वाल्मीक सुरवसे रा. दत्तनगर वैराग ता. बार्शी त्याच्यावर गुन्हा दाखल करून 1) 10,00,000/- रु. कि. चा एक राखाडी रंगाचा हायवा टिप्पर त्याचा नंबर एम एच 13 सी यु 4522 जु.वा. कि. 2) 24000/- चार ब्रास वाऴु कि अं एकुण 10,24,000/- रु येणेप्रमाणे यात नमूद वर्णनाचा व किंमतीचा मुद्देमाल (वाहन) ताब्यात घेवून पोलीस ठाणेस आणून लावले आहे. त्यांच्यावर भा.द.वि. कलम 379, पर्यावरण संरक्षण अधिनियम 9 व 15 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.\nही कारवाई वैराग पोलिसांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय बहिर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल नागनाथ चवरे, पोलीस नाईक मुंडे यांच्या पथकाने केली आहे.\nPrevious articleसभा घेणारे अन उपस्थित राहणाऱ्यांचे दोन डोस पूर्ण असणे गरजेचे, अन्यथा 50 हजार दंड व गुन्हे दाखल होणार\nNext articleबार्शीत माजी नगरसेवकाच्या घरावर गोळीबार,गुन्हा दाखल, दोघाना अटक,दोघे फरार\nवृक्ष संवर्धन समिती च्या वतीने गच्चीवरील बाग तसेच परसबाग स्पर्धेच आयोजन\n अलीपुर रोड परिसरातून महिलेचे गंठण भरदिवसा लंपास; २ जणां विरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल\nबार्शी शेअर मार्केट घोटाळा: विशाल फटे याला 10 दिवसांची पोलीस कोठडी; वाचा सविस्तर काय घडले कोर्टात\nवैरागच्या विकासासाठी भूमकर यांच्या पाठीशी ताकद उभी करणार-रोहित पवार\nवृक्ष संवर्धन समिती च्या वतीने गच्चीवरील बाग तसेच परसबाग स्पर्धेच आयोजन\nनिमित्त बार्शीतील कथित शेअर घोटाळ्याचे : रोडपती…. करोडपती…. वाचा सविस्तर-\n अलीपुर रोड परिसरातून महिलेचे गंठण भरदिवसा लंपास; २ जणां विरुद्ध...\nसोलापुरात शेततळ्यात बुडून आईसह दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू\nवैराग मध्ये एक पतिपत्नी विजयी तर एक पतिपत्नी पराभूत\nचिंताजनक: बार्शीत तीन दिवसात २७१ नवे कोरोना रुग्ण सापडले\nराष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष काका साठेंनी झेडपीच्या आवारात लगावली एकाच्या ‘कानाखाली’ |...\nवैराग नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या निरंजन भूमकरांची एकहाती झेंडा-भाजप चार तर शिवसेना...\nबार्शी शेअर मार्केट घोटाळा: विशाल फटे याला 10 दिवसांची पोलीस कोठडी;...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00648.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "http://www.rashtrasahyadri.com/2021/11/blog-post_36.html", "date_download": "2022-01-23T21:56:08Z", "digest": "sha1:6LRQ2WUTCS5TVKLD7JWCICCFOWPOPROP", "length": 6483, "nlines": 85, "source_domain": "www.rashtrasahyadri.com", "title": "नीरा भीमा कारखान्याचे एका दिवसात उच्चांकी गाळप - rashtrasahyadri", "raw_content": "\nHome / Pune / नीरा भीमा कारखान्याचे एका दिवसात उच्चांकी गाळप\nनीरा भीमा कारखान्याचे एका दिवसात उच्चांकी गाळप\nशहाजीनगर (ता.इंदापूर) येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याने चालु सन २०२१-२२ च्या गळीत हंगामामध्ये शनिवारी (दि.६) ��का दिवसामध्ये उच्चांकी ५००५ मे.टन ऊसाचे गाळप केले, अशी माहीती कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी रविवारी (दि.७ ) दिली.\nनीरा भीमा कारखान्याचा २१ वा गळीत हंगाम सध्या उत्कृष्ठपणे चालु आहे. आज अखेर कारखान्याने ७० हजार मेट्रिक टन ऊसाचे गाळप पूर्ण केले असून, कारखान्याचे सहवीज निर्मिती प्रकल्प, इथेनॉल प्रकल्प आदी उपपदार्थ निर्मिती करणारे प्रकल्प पूर्ण कार्यक्षमतेने सुरू आहेत. चालू गळीत हंगामात गाळप होणाऱ्या ऊस प्रति टनास २५०० रुपयांपेक्षा अधिकचा भाव देण्याचा निर्णय कारखान्याने जाहीर केला आहे, अशी माहिती यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी दिली.\nचालू गळीत हंगामात ७ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट संचालक मंडळाने ठेवले आहे. सदरचे उद्दिष्ट निश्चितपणे पूर्ण करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच ऊस पिकासाठी कारखान्याचे ' कृषीरत्न ' हे सेंद्रिय खत उधारीवर विक्रीसाठी उपलब्ध असून, त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन हर्षवर्धन पाटील यांनी केले. कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिनी ३५०० मे.टन असताना एका दिवसात उच्चांकी ५००५ मे.टन गाळप पूर्ण केलेबद्दल यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी ऊस उत्पादक शेतकरी, संचालक मंडळ, ऊस वाहतूकदार, मुकादम, तोडणी मजूर, अधिकारी, कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.\nयावेळी अध्यक्ष लालासाहेब पवार, उपाध्यक्ष कांतिलाल झगडे, विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, राजवर्धन पाटील, कृष्णाजी यादव, दत्तात्रय शिर्के, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, हरिदास घोगरे, दादासो. घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, मच्छिंद्र वीर, बबनराव देवकर, भागवत गोरे, चंद्रकांत भोसले, सुभाष पोळ, कमाल जमादार, कार्यकारी संचालक डी. एन. मरकड उपस्थित होते.\nदर्शनासाठी भाविकांच्या संख्येची मर्यादा वाढवावी : आ. राजळे\nBreaking News : सिव्हिल हॉस्पिटलच्या आयसीयू कक्षाला भीषण आग... 25 रुग्ण होरपळले..\nदडपशाही विरुद्धच्या संघर्षात मी तुमच्या बरोबर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00649.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://jalgaonlive.news/filed-a-case-against-eicher-driver-for-hitting-eicher-truck/", "date_download": "2022-01-23T20:31:37Z", "digest": "sha1:BQ62RYNONXMSONFQ3OP4AAKGBM45YNPR", "length": 5757, "nlines": 97, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "ओव्हरटेकच्या नादात आयशरची ट्रकला धडक, आयशर चालकाविरोधात गुन्हा दाखल | Jalgaon Live News", "raw_content": "\nओव्हरटेकच्या नादात आयशरची ट्रकला धडक, आयशर चालकाविरोधात गुन्हा दाखल\nWritten By चेतन पाटील\n वाळूने भरलेल्या ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात आयशर गाडीने ट्रकला जोरदार धडक दिली. यामध्ये ट्रकचे मोठे नुकसान झाले असून या प्रकरणी आयशर गाडीच्या चालकांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री दहा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nयाबाबत असे कि बुलढाणा जिल्ह्यातील धाड येथील अमोल रामदास जाधव (वय-३२) हे (एमएच २८ बीबी ३७४१) या क्रमांकाच्या ट्रकमध्ये गुजरातेतून रीतसर पावतीने वाळू भरून बुलढाणा येथे येत असताना नेरी येथे एक समोरून आयशर गाडी क्रमांक (एमएच ०५ के ९६६४) वरील चालकाने याने आयशर गाडीने ओव्हरटेक करत असतांना ट्रकच्या साईडला गाडीला जोरदार धडक दिली.\nयामध्ये ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना शुक्रवार ३ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी ट्रक चालक अमोल रामदास जाधव यांच्या फिर्यादीवरून आयशर गाडी क्रमांक (एमएच ०५ के ९६६४) वरील चालका विरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक प्रदीप पाटील करीत आहे.\nजळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा\nया बातम्या देखील वाचा\nमुलामुलींना स्वरक्षणाचे शिक्षण गरजेचे : डॉ.अश्विन सोनवणे\nनेहरू युवा केंद्रातर्फे नेताजी सुभाषचंद्र बोस, स्व.बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन\nपुंडलिक बडगुजर यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00649.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/career/physical-eligibility-for-nda-nda-for-women-upsc-nda-exam-2022-mham-649097.html", "date_download": "2022-01-23T21:41:26Z", "digest": "sha1:A342PTGA5FFUQJLVK5F4Q27QASG2LVMK", "length": 10026, "nlines": 86, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Physical Eligibility for NDA NDA for Women UPSC NDA Exam 2022 mham - महिलांनो, देशसेवेसाठी NDA जॉईन करायचंय? मग पात्रतेपासून शिक्षणापर्यंत इथे मिळेल संपूर्ण माहिती – News18 लोकमत", "raw_content": "\nमहिलांनो, देशसेवेसाठी NDA जॉईन करायचंय मग पात्रतेपासून शिक्षणापर्यंत इथे मिळेल संपूर्ण माहिती\nमहिलांनो, देशसेवेसाठी NDA जॉईन करायचंय मग पात्रतेपासून शिक्षणापर्यंत इथे मिळेल संपूर्ण माहिती\nयेणाऱ्या वर्षीच्या NDA परीक्षांसाठी रजिस्ग्ट्रेशन सुरु झालं आहे.\nNDA साठी नक्की काय पात्रता लागणार याबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.\nCommunication Skills मुळे तुम्हाला नक्की मिळेल प्रमोशन; 'या' टिप्स ठेवा लक्षात\nतरुणांनो, भारतीय सैन्यात लेफ्टनंट, कॅप्टन आ���ि मेजर होण्याची सुवर्णसंधी; करा अर्ज\nExam Tips: आता प्रश्नांची मोठी उत्तरं एका वाचण्यात राहतील लक्षात; कसं ते वाचा\nCareer Tips: MBA करण्यासाठी असणाऱ्या CAT परीक्षेचं कसं असतं Exam Pattern\nमुंबई, 26 डिसेंबर: काही महिन्यांपूर्वी देशात एक ऐकतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. देशसेवेसाठी रुजू होण्यासाठी घेण्यात येणाऱ्या NDA परीक्षेसाठी (NDA for Women) आता पुरूषांसोबतच महिलाही भरती परीक्षा देऊ शकणार असा निर्णय घेण्यात आला. मात्र या निर्णयामागे अनेक प्रश्न होते. नक्की कोणत्या महिलांना संधी मिळणार त्यासाठी नक्की कोणत्या प्रकारचं आणि कोणत्या शाखेतील शिक्षण आवश्यक (Education Qualification for NDA Exams) असणार त्यासाठी नक्की कोणत्या प्रकारचं आणि कोणत्या शाखेतील शिक्षण आवश्यक (Education Qualification for NDA Exams) असणार तसंच शारीरिक पात्रता (Physical Eligibility for NDA) काय असणार तसंच शारीरिक पात्रता (Physical Eligibility for NDA) काय असणार मात्र हळूहळू या सर्व प्रश्नांची उत्तरं समोर आहेत. तसंच येत्या वर्षात NDA ची परीक्षा (UPSC NDA Exam 2022) घेण्यात येणार आहे. त्यासाठी नक्की काय पात्रता लागणार याबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. UPSC NDA लेखी परीक्षा (NDA written exam) उत्तीर्ण होण्यासोबतच शारीरिक मापदंडांची पूर्तता करणे देखील आवश्यक आहे. UPSC ने NDA मध्ये सामील होण्यासाठी इच्छुक महिला उमेदवारांसाठी तपशीलवार शारीरिक निकष देखील जारी केले आहेत. त्यामुळे उमेदवारांना अभ्यासासोबतच शारीरिक व्यायाम करून शारीरिक आणि वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त ठेवण्याचा सल्ला दिला जातो. येणाऱ्या वर्षीच्या NDA परीक्षांसाठी रजिस्ग्ट्रेशन सुरु झालं आहे. Government Jobs: तोफखाना केंद्र नाशिक इथे तब्बल 107 जागांसाठी Vacancy UPSC NDA (1) 2022 साठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया (How to register for UPSC NDA 2022) कालपासून सुरू झाली आहे. यासाठी 11 जानेवारी 2022 पर्यंत रजिस्ट्रेशन करता येणार आहे. UPSC वेबसाइट upsconline.nic.in वर जाऊन अर्ज करावा लागेल. UPSC NDA परीक्षेद्वारे एकूण 400 पदे भरली जातील. यामध्ये 35 जागा महिला उमेदवारांसाठी आहेत. ही परीक्षा 10 एप्रिल रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी ही असेल पात्रता शारीरिक पात्रता (Physical Eligibility) एनडीएच्या माध्यमातून भारतीय सैन्यात सामील होऊ इच्छिणाऱ्या महिला उमेदवारांची उंची किमान १५२ सेमी असावी. तथापि, ईशान्य क्षेत्र, गढवाल आणि कुमाऊंमधील उमेदवारांसाठी, उंची किमान 148 सेमी असावी. त्याच वेळी, फ्लाइंग शाखेत जाण्यासाठी, उंची किमान 163 सेंटीमीटर असावी. UPSC क्रॅक करून तुम्हीही होऊ शकता IAS ऑफिसर; अशा पद्धतीनं आताच सुरु करा अभ्यास शैक्षणिक पात्रता (Educational Eligibility) शालेय शिक्षणाच्या 10+2 पॅटर्नमधील 12वी उत्तीर्ण किंवा राज्य शिक्षण मंडळ किंवा विद्यापीठाद्वारे घेतलेली समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केली असणं आवश्यक आहे. तसंच मान्यताप्राप्त संस्थेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच महिलांनी शारीरिक पात्रताही पूर्ण केली असणं आवश्यक आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\nमहिलांनो, देशसेवेसाठी NDA जॉईन करायचंय मग पात्रतेपासून शिक्षणापर्यंत इथे मिळेल संपूर्ण माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00649.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/coronavirus-latest-news/record-vaccination-in-maharashtra-on-monday-to-fight-against-coronavirus-mhkp-544410.html", "date_download": "2022-01-23T21:26:11Z", "digest": "sha1:BBMRBUHTN3U6IPK35TD73X3WHIKJF6UE", "length": 8771, "nlines": 86, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Corona Vaccination: कोरोनाविरोधी लढ्यात महाराष्ट्र अग्रेसर; सोमवारी दिवसभरात विक्रमी लसीकरण – News18 लोकमत", "raw_content": "\nCorona Vaccination: कोरोनाविरोधी लढ्यात महाराष्ट्र अग्रेसर; सोमवारी दिवसभरात विक्रमी लसीकरण\nCorona Vaccination: कोरोनाविरोधी लढ्यात महाराष्ट्र अग्रेसर; सोमवारी दिवसभरात विक्रमी लसीकरण\nलसीकरणानंतर दुष्परिणाम झालेल्यांना सरकारी मदत\nलसीकरणाबाबतही (Corona Vaccination) एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. राज्यात सोमवारी दिवसभरात रेकॉर्ड 5 लाख लसीचे डोस दिले गेले आहेत.\nRed Wine ठरतेय Corona वर जालीम उपाय, वाचा Interesting निष्कर्ष\nCoWIN Portal मध्ये मोठे बदल, आता एकाच नंबरवर इतक्या लोकांना करता येईल लसीकरण\nगानसम्राज्ञी Lata Mangeshkar अजूनही ICU मध्येच, डॉक्टर म्हणाले... प्रार्थना करा'\nLive Updates: जालना जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक, दिवसभरात 442 नवे रुग्ण\nमुंबई 27 एप्रिल : महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या (Coronavirus in Maharashtra) दिवसेंदिवस वाढत असतानाच सोमवारी मात्र रुग्णसंख्येत घट झाल्याचं पाहायला मिळालं. यानंतर आता लसीकरणाबाबतही (Corona Vaccination) आणखी एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. राज्यात सोमवारी दिवसभरात रेकॉर्ड 5 लाख लसीचे डोस दिले गेले आहेत. महाराष्ट्र लवकरच एकूण 1.5 कोटी लसी (Vaccine) देणारं पहिलं राज्य ठरू शकतं. याआधी रविवारी राज्यात लसीच्या डोसच्या तुटवड्यामुळे केवळ एक लाख लोकांचं लसीकरण केलं गेलं होतं. मात्र, पुरवठा सुरळीत होताच सोमवारी एका दिवसात पाच लाख जणांना लस दिली गेली. मात्र, लसीकरणासाठी गर्दी असल्यानं लोकांना चार ते पाच तास आपल्या नंबरसाठी वाटही पाहावी लागली. देशभरात कोरोना लसीचे 14.5 कोटीहून अधिक डोस आतापर्यंत दिले गेले आहेत. यातील 31 लाखाहून अधिक डोस सोमवारी दिले गेले आहेत. आरोग्य मंत्रालयानं सांगितलं, की सोमवारी रात्री आठ वाजेपर्यंतच्या रिपोर्टनुसार, देशभरात लसीचे 14,50,85,911 डोस दिले गेले आहेत. यातील 31,74,688 डोस सोमवारी लसीकरणाच्या 101 व्या दिवशी दिले गेले आहेत. मंत्रालयानं सांगितलं, की सोमवारी 19,73,778 जणांना पहिला आणि 12,00,910 जणांना लसीचा दुसरा डोस दिला गेला. व्हेंटिलेटरवर असणाऱ्या कोरोनाबाधित आईनं दिला बाळाला जन्म, सुदैवानं दोघंही सुखरुप राज्यात मागील काही दिवसांच्या तुलनेत सोमवारी झालेल्या कोरोना मृतांच्या संख्येत घट नोंदवली गेली आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 43 लाखाहून अधिक झाली आहे. तर, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्याही 65,000 च्या पुढे गेली आहे. राज्यात रविवारी सर्वाधिक 832 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर सोमवारी यात घट होऊन 524 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 65,284 जणांचा कोरोनामुले मृत्यू झाला आहे. देशात सर्वाधिक मृतांचा आकडा महाराष्ट्रात आहे. सोमवारी चोवीस तासात राज्यात 50,000 पेक्षा कमी रुग्णांची नोंद झाली आहे. 18 एप्रिलला सर्वाधिक 68,631 रुग्णांची नोंद झाली होती. तर, सोमवारी 48,700 नवीन रुग्ण समोर आले आहेत.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\nCorona Vaccination: कोरोनाविरोधी लढ्यात महाराष्ट्र अग्रेसर; सोमवारी दिवसभरात विक्रमी लसीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00649.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/28690/reason-why-muslim-regiment-is-not-in-indian-army/", "date_download": "2022-01-23T22:17:53Z", "digest": "sha1:ZBNZGQIC2DSABGR2EPAWJWX6WLYKUKPT", "length": 16990, "nlines": 95, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " ' मुस्लिम रेजिमेंट भारतीय सैन्यात नसण्यामागचं हे आहे कारण...वाचा", "raw_content": "\nमुस्लिम रेजिमेंट भारतीय सैन्यात नसण्यामागचं हे आहे कारण…वाचा\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nव्हिडिओजसाठी फॉलो करा : इन��राठी युट्यूब चॅनल\nआपल्या भारतीय सेनेत मराठा, जाट, शीख रेजिमेंट आहे, मग मुस्लीम रेजिमेंट का नाही. हा प्रश्न आपल्या सारख्या प्रत्येकाच्याच मनात येत असणार. याच संबंधी एक व्हिडिओ सोशल मिडीयावर वायरल झाला होता. ज्यात असा दावा करण्यात आला की –\nएकेकाळी आपल्या देशात मुस्लीम रेजिमेंट देखील होती. पण मुस्लीम रेजिमेंटच्या २० हजार सैनिकांनी १९६५ च्या युद्धात लढण्यास नकार दिला.\nत्यामुळे मुस्लीम रेजिमेंटला संपुष्टात आणण्यात आले.\nपण हे सत्य आहे का तर तसं नाहीये. सत्य बरंच वेगळं आहे.\nरेजिमेंट हा शब्द रेजिमीन या शब्दापासून तयार झाला आहे. या लॅटिन शब्दाचा अर्थ म्हणजे नियमांची व्यवस्था.\nरेजिमेंटल सिस्टीम सर्वात आधी इंफेंट्री मध्ये आले. म्हणूनच रेजिमेंट म्हटल की आजही आपल्याला हातात बांधून घेतलेले पायदळ सैन्यच आठवत. इंफेंट्रीमध्ये रेजिमेंट म्हणजे एक असे सैन्य तुकडी ज्यांचा स्वतःचा एक इतिहास आणि स्वतःची एक पद्धत असेल.\nप्रत्येक रेजिमेंटचा आपला वेगळा झेंडा, निशाण आणि वर्दी असते. एका रेजिमेंटमध्ये अनेक बटालियन असतात. प्रत्येक बटालियनचा एक नंबर असतो.\nहे ही वाचा – पाकिस्तानची ऑफर असूनही भारतीयत्व पत्करणारे पहिले मुस्लिम एअर चीफ मार्शल\nभारतात रेजिमेंटची सुरवात इंग्रजांनी केली. त्यासाठी एक थेरी देण्यात आली ज्यानुसार काही समुदायातून येणारे लोकं जास्त लढवय्ये असतात, जसे की, पठाण, कुरेशी, अहिर आणि राजपूत. यांना मार्शल रेस समजण्यात येते. तर इतर समुदायांना नॉन मार्शल रेस म्हटल्या जाते. याप्रकारे क्षेत्र आणि जातीच्या आधारे रेजिमेंट बनल्या.\nभारत स्वतंत्र झाल्यानंतर ब्रिटीश इंडियन आर्मीचे विभाजन झाले. एक भाग इंडियन आर्मी बनला आणि दुसरा पाकिस्तान आर्मी. मुसलमान सैनिक जास्तकरून उत्तर पश्चिम येथून होते. त्यामुळे ते पाकिस्तानच्या सैन्यात सामील झाले, कारण त्यांचे घर तिथे होते.\nम्हणून भारतीय सैन्यात मुस्ललमानांची संख्या कमी राहिली. पण याचा अर्थ असा नाही मुसलमानांना अगदी वेगळं केलं गेलं\nपाकिस्तान विरुद्ध १९६५ मध्ये झालेल्या युद्धात खेमकरणच्या युद्धात ४ ग्रेनेडीयरचे हवालदार अब्दुल हामिद यांना वीरमरण आले. त्यांच्या विरमरणाचा सन्मान म्हणून त्यांना परमवीर चक्र देण्यात आले.\nस्वतंत्र भारतात सेनेने औपचारिकपणे मार्शल रेस थेरी सोडली आहे. इंफेंट्रीमध्ये रेजिमेंट सिस्टीम अजूनही चालत आहे. पण असं नाहीये की रेजिमेंटमध्ये इतर कुठल्या समाजाचे लोकं नाही येऊ शकत.\nलढणारे सैनिक हे भलेही एका समाजाने असो तरी त्यांचे ऑफिसर हे कुठल्याही धर्माचे असू शकतात. परमवीर चक्र विजेते मनोज पांडे हे गोरखा नव्हते. तरी कारगिल युद्धात लढताना जेव्हा ते शहीद झाले, तेव्हा ते ११ गोरखा रायफल्सचे अधिकारी होते.\nसैन्यात असे म्हटले जाते की, ‘An officer has got the religion of his troops’ म्हणजेच “अधिकाऱ्यांचा कुठलाही धर्म नसतो. त्याच्या सैनिकांची तुकडी हाच त्याचा धर्म असतो”.\nयाच बाबतीत लेफ्टनंट कर्नल विरेंदर सिंह म्हणतात की,\nमी जाट आहे, पण मी आयुष्यभर शीख रेजिमेंटच्या सैनिकांचं नेतृत्व केलं. माझे जवान माझी जबाबदारी असायचे. ते माझ्या एका सांगण्यावरून जीव द्यायला आणि घ्यायला तयार व्हायचे.\nम्हणूनच मी नेहेमी अभिमानाने हे सांगतो की,\nI am a proud Sikh of the Sikh Regiment. (मी शीख रेजिमेंटमधील एक शीख आहे, ज्याचा मला अभिमान आहे.)\nयाचसोबत कुठल्याही बटालियनमध्ये ट्रेड्समॅन आणि क्लर्क हे कुठल्याही जातीचे असू शकतात. इंफेंट्री रेजिमेंटमध्ये वेगवेगळ्या परंपरा असतात. रेजिमेंटची भरती देखील याच परंपरांनुसार होत असते.\nजसे की शीख रेजिमेंटचे फायटिंग ट्रूप्स हे जाट शीख असतात. तर महार रेजिमेंटमध्ये महार समाजासोबतच इतर जातींचे जवान देखील असतात. काही रेजिमेंट अश्या देखील असतात ज्यात पूर्ण भारतातून जवान भर्ती केले जातात. जसे की ब्रिगेड ऑफ गार्ड्स.\nब्रिटीश इंडियन आर्मी तसेच भारतीय सेनेत कधीच मुस्लीम रेजिमेंट नव्हती. पण इंफेंट्री बटालियनमध्ये मुसलमानांच प्रतिनिधित्व नेहेमी मिळत राहिलेलं आहे.\nदुसऱ्या महायुद्धात जेव्हा राजपूत रेजिमेंट लढत होती तेव्हा त्यामध्ये अर्धे हे राजपूत तर अर्धे सैनिक हे मुसलमान होते. तसेच इंडियन आर्मीच्या ग्रेनेडियर रेजिमेंटमध्ये अर्धे सैनिक हे मुस्लीम असतात.\nग्रेनेडियर रेजिमेंटमध्ये भरती होणारे मुसलमान हे जास्त करून राजस्थान या राज्यात राहणारे कायमखानी मुसलमान असतात. तर इतर समाजातील मुस्लिम्स देखील या रेजिमेंट मध्ये भरती होतात.\nयाचप्रमाणे जम्मू-कश्मीर लाईट इंफेंट्रीमध्ये देखील अर्धे सैनिक हे मुसलमान असतात.\nया व्यतिरिक्त सेनेच्या आर्टिलरी आणि आर्मड कोर यामध्येही मुसलमान असतात. जसे नॉन मार्शल समजण्यात येणारे लोकं देखील आज सैन्यात भरती होतात, हे त्याच प्रकारचं आहे.\nजाती किंवा क्षेत्राच्या आधारे चालविण्यात येणाऱ्या रेजिमेंटल सिस्टीमला बंद करायला हवे यावर अनेक वेळा चर्चा झाल्या आहेत. कारण स्वतंत्र भारतात कुठलीही व्यक्ती ही डोगरा किंवा मराठा किंवा जाट किंवा ब्राह्मण किंवा महार असं काहीही असण्याआधी ती एक भारतीय आहे.\nम्हणून भारताच्या रक्षणासाठी असणाऱ्या भारतीय जवानांना एक भारतीयच असायला हवे. त्यासोबतच नेहेमी ही मागणी होत आली आहे की देशाच्या लोकसंख्येनुसार लोकं सैन्यात घ्यायला हवीत.\nरेजिमेंटल सिस्टीमचे फायदे-नुकसान यावर चर्चा व्हायलाच हवी. पण त्यासाठी आधी त्या सिस्टिमला पूर्णपणे समजून घेणेही गरजेचे आहे.\nभारतात कुठलही मुस्लीम रेजिमेंट नाही, पण आपल्या सैन्यात मुस्लीम जवान देखील आहेत. जे तेवढ्याच आत्मीयतेने आणि शुरतेने आपल्या देशाचे रक्षण करतात जसे इतर कुठल्याही रेजिमेंटचे जवान करतात.\nहे ही वाचा – सुभाष बाबूंच्या “सैनिकांसाठी” नेहरूंनी चालवलेला खटला भारताच्या “संपूर्ण” स्वातंत्र्यासाठी कारणीभूत ठरला\nआमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :\nव्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल\nशेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप\nआता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \n← युद्ध सोडून अनेक लोकोपयोगी कार्य करणाऱ्या भारतीय सेनेला सॅल्यूट\nदररोज १०,००० पावले चाललात तर छानच पण निम्मे चाललात तरी पुरेसे आहे… →\nगांजाची शेती : स्थिरतेच्या प्रतीक्षेतला शेती व्यवसाय आणि नशेच्या विळख्यातली तरुणाई\nभारतातलं एक खेडेगाव, इस्त्राईलच्या पोलीस दलासाठी इतकं महत्वाचं का आहे\nआईन्स्टाईनच्या हस्ताक्षरातील “सुखी होण्याचं गुपित” लिलावात विकलं गेलंय\nOne thought on “मुस्लिम रेजिमेंट भारतीय सैन्यात नसण्यामागचं हे आहे कारण…वाचा”\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00649.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/chaturang/page/2/", "date_download": "2022-01-23T20:40:29Z", "digest": "sha1:P2U3UDAY6ESPE7XKZCZZCSNW2PLQLP5C", "length": 14337, "nlines": 264, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Chaturang News in Loksatta, Latest India’s News in Loksatta, Loksatta Chaturang News, Chaturang News | Page 2, Chaturang | Loksatta", "raw_content": "सोमवार, २४ जानेवारी, २०२२\nमागे राहिलेल्यांच्या कथा-व्यथा : आटलेली विहीर\nनैराश्य, चिंता, व्यसनाधीनता आणि स्किझोफ्रेनिया आदी मानसिक आजार असणाऱ्यांचा शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार आवश्यक ठरतो आणि त्या आजाराचा आक्रमक उपचार करणे…\nइंटरनेटच्या अवकाशात मुक्तपणे विहार करू पाहणाऱ्या मुली, स्त्रियांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो आहे.\nआयुष्याचा अर्थ : अस्तित्वाचं प्रयोजन\n अशा जगण्याला काय अर्थ हे प्रश्न कोणालाही.. तो गरीब, श्रीमंत, यशस्वी, अयशस्वी कोणीही असो, आयुष्याच्या एखाद्या टप्प्यावर…\nआयुष्याचा अर्थ : ..पेला अर्धा भरलेला\n‘This Shall too pass…’ म्हणजेच ‘हेही दिवस जातील..’ असं डॉ. अल्बर्ट एलिस यांचं पुष्टीकरण असलेलं विधान माझ्या मनावर कायमचं कोरून…\nआयुष्याचा अर्थ : सार्थकी आयुष्य\nआपला जन्म आणि मृत्यू आपल्या हातात नसतो, पण त्यांच्यामधलं संपूर्ण आयुष्य हे आपल्यालाच जगायचं असतं, जन्माबरोबरच आपण माणसांशी, समाजाशी जोडले…\n‘द ग्रेट रेझिग्नेशन’ अर्थात नोकरीचा राजीनामा, करोनाकाळात जगभरात पसरलेले हे लोण भारतात येणेही अपरिहार्यच.\nजनजागृती हा मोठा उपाय\nकरोना प्रतिबंधक लशीचे दोन डोस घेऊनही अनेकांना करोनाची,ओमायक्रॉनची लागण होत असल्यानं लोकांमध्ये काहीशी गोंधळाची, अस्वस्थतेची भावना आहे.\nसमष्टी समज : समूह\nडॉ. प्रदीप पाटकर हे ‘एम.डी.’ (मेंदू व मनोविकार) असून ते गेली ३८ वर्ष मनोविकारतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत.\nसप्तपदीनंतर.. : गोष्ट आमच्या घरकुलाची\nआयुष्य म्हणजे रोलर कोस्टर राइड असते. कधी वर तर कधी खाली. अशा वेळी कुटुंबाचा, त्यातल्या माणसांच्या नात्याचा कस लागत असतो.\nस्थळ : दौलताबादचा किल्ला. आमचा दहा महिन्यांचा मुलगा ऋतुज, आम्ही दोघं आणि माझे सासरे, गड पाहा\nवाचायलाच हवीत : ‘स्त्री पुरुष तुलना’ भारतीय स्त्रीवादाचा पहिला आवाज\nभारतीय स्त्रीवादाचा पहिला आवाज ठरलेल्या ताराबाई शिंदे यांचं १८८२ मध्ये प्रसिद्ध झालेलं आणि परखड शब्दांत स्त्री-पुरुष भेदाच्या अन्यायकारक संस्कृतीचा समाचार…\nवेदनेचा हुंकार : रुजवात चिमण्या पाखरांसाठी\nलैंगिक अत्याचाराचा अनुभव कुणाहीसाठी भयंकरच. पण लहान वयात, जेव्हा शरीरभानही आलेलं नसतं किंवा त्याची केवळ पुसटशी ओ���ख असते, त्या वयात…\nमुंबईवर धूलिकणांचे मळभ; तापमानात मोठी घट\nशाळा आजपासून; नियमांबाबत संभ्रम; शिक्षण आणि आरोग्य विभागाच्या धोरणांमध्ये विसंगती\nओमायक्रॉन समूह संसर्गाच्या टप्प्यावर; ‘इन्साकॉग’च्या अहवालातील इशारा\nमध्य वैतरणा धरणावर ऊर्जा प्रकल्पाची निर्मिती; पालिका स्तरावर देशातील पहिला उपक्रम : १०० मेगावॉटची क्षमता\nमुंबईत सुमारे ८८ टक्के रुग्ण ओमायक्रॉनचे; कस्तुरबा प्रयोगशाळेतील जनुकीय अहवालातून स्पष्ट\nPhotos: पाहा कसा असणार अमरावतीमधील जगातील सगळ्यात मोठा ‘स्कायवॉक’\n…म्हणून वयाच्या १२व्या वर्षी प्रियंका गांधींचं शाळेतून काढलं होतं नाव; राहुल गांधींनाही नव्हतं पाठवलं शाळेत\nकोण आहे रोहित राऊतची होणारी पत्नी जाणून घ्या तिच्या विषयी\nजगण्याची ऊर्मी जिंकते आहे…\nलोकमानस : शाळा भरण्याची सांगड लसीकरणाशी नको\nबुकअप : उत्तम; पण तहान वाढवणारे\nनेतृत्वदारिद्र्य : आभास आणि वास्तव\nवन-जन-मन : … हा ‘कणा’ धडधाकट आहे\n“मुख्यमंत्री, तुम्ही गप्प का काटकसरीच्या नावाखाली शेतकर्यांचाच गळा घोटला जात असेल तर…”; राजू शेट्टींचा इशारा\nशिवसेनेचा बालेकिल्ल्यातच एकनाथ खडसेंना धक्का, बोदवड नगरपंचायतीवर फडकवला भगवा; गिरीश महाजनही अपयशी\nभाजपाच्या १२ आमदारांच्या निलंबनाच्या याचिकेवरील निर्णय सुप्रीम कोर्टाने ठेवला राखून; ठाकरे सरकारवर ओढले ताशेरे\n“३ लाख से मेरा क्या होगा…”, आयुष शर्मावर आली लोन घेण्याची वेळ\nआयफोनच्या रिंगटोनची नक्कल करणारा हा ‘टॅलेंटेड पोपट’ होतोय VIRAL, ऐकून तुम्हीही व्हाल हैराण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00649.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/tag/mannat/", "date_download": "2022-01-23T22:15:57Z", "digest": "sha1:YMQIJEVJZ4FXJ5Z2JU25NDLFSQBWYSGE", "length": 10908, "nlines": 224, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Mannat Archives - Loksatta", "raw_content": "सोमवार, २४ जानेवारी, २०२२\n११वीच्या मुलीने जिंकला ‘मिस टीन इंटरनेशनल इंडिया २०२१’ चा खिताब; सर्वत्र होतयं कौतुक\nराजस्थानमधील जयपूर येथे राहणारी मन्नत सिवाच २०२२ मध्ये होणारं सर्वांत मोठं टीन पॅजन्ट म्हणजेच मिस टीन इंटरनेशनल २०२२ मध्ये भारताचं…\nAryan Khan Bail: मोठ्या भावाला जामीन मिळताच अबरामने मन्नतवरुन मानले चाहत्यांचे आभार, पहा व्हिडीओ\nशाहरूख खानचा मोठा मुलगा आर्यन खानला मुंबई उच्च न्यायालयानं क्रुझ शिप ड्रग्ज प्रकरणी जामीन मंजूर केला. यानंतर मन्नतवर आनंदाचं वातावरण…\nभिवंडीत स्वबळावर काँग्रेसचा झेंडा फडकवा-पटोले\nभारत-आफ्रिका एकदिवसीय मालिका : भारताची पाटी कोरी; निसटत्या विजयासह आफ्रिकेचे एकदिवसीय मालिकेत वर्चस्व; चहरची झुंज अपयशी\nमहिला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धा : यजमान भारताचे आव्हान संपुष्टात; १२ फुटबॉलपटू करोनाबाधित झाल्याने चायनीज तैपेईविरुद्धचा सामना रद्द\nटाटा स्टील मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धा : विदित, प्रज्ञानंद पराभूत; अर्जुन अग्रस्थानी\n‘भाजपची आणीबाणी मोडून काढूया’ उद्धव ठाकरे यांचा घणाघात; देशव्यापी पक्षविस्ताराचे शिवसैनिकांना आवाहन\nयंदा कठोर उपाययोजना की लोकानुनय; ‘लोकसत्ता विश्लेषण’ कार्यक्रमातून अर्थसंकल्पाचा वेध\nमुंबईवर धूलिकणांचे मळभ; तापमानात मोठी घट\nशाळा आजपासून; नियमांबाबत संभ्रम; शिक्षण आणि आरोग्य विभागाच्या धोरणांमध्ये विसंगती\nओमायक्रॉन समूह संसर्गाच्या टप्प्यावर; ‘इन्साकॉग’च्या अहवालातील इशारा\nमध्य वैतरणा धरणावर ऊर्जा प्रकल्पाची निर्मिती; पालिका स्तरावर देशातील पहिला उपक्रम : १०० मेगावॉटची क्षमता\nमुंबईत सुमारे ८८ टक्के रुग्ण ओमायक्रॉनचे; कस्तुरबा प्रयोगशाळेतील जनुकीय अहवालातून स्पष्ट\nप्रसिद्ध अभिनेत्रीची स्तनाच्या कर्करोगाशी झुंज, टक्कल केलेल्या स्थितीत जाहिरातीसाठी केलेले फोटोशूट चर्चेत\nPHOTOS: हाडं गोठवणारी थंडी, सतत पडणारा बर्फ…त्यातूनही लसीकरण सुरूच; आरोग्य कर्मचाऱ्यांच्या चिकाटीला सलाम\nPhotos: बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त कलाकार चेतन राऊत यांनी तब्बल ५० हजार दिव्यांपासून साकारले पोर्ट्रेट\n“मुख्यमंत्री, तुम्ही गप्प का काटकसरीच्या नावाखाली शेतकर्यांचाच गळा घोटला जात असेल तर…”; राजू शेट्टींचा इशारा\nशिवसेनेचा बालेकिल्ल्यातच एकनाथ खडसेंना धक्का, बोदवड नगरपंचायतीवर फडकवला भगवा; गिरीश महाजनही अपयशी\nभाजपाच्या १२ आमदारांच्या निलंबनाच्या याचिकेवरील निर्णय सुप्रीम कोर्टाने ठेवला राखून; ठाकरे सरकारवर ओढले ताशेरे\n“३ लाख से मेरा क्या होगा…”, आयुष शर्मावर आली लोन घेण्याची वेळ\nआयफोनच्या रिंगटोनची नक्कल करणारा हा ‘टॅलेंटेड पोपट’ होतोय VIRAL, ऐकून तुम्हीही व्हाल हैराण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00649.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/tag/sania-mirza-on-cricket-fans/", "date_download": "2022-01-23T21:41:38Z", "digest": "sha1:7IRNW5B32G6PGTJSAQ32HL77A5NB2OVU", "length": 10100, "nlines": 219, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Sania Mirza on cricket fans Archives - Loksatta", "raw_content": "सोमवार, २४ जानेवारी, २०२२\nIND vs PAK : ‘‘जिजाजी…जिजाजी”, भारतीय प्रेक्षकांनी शोएब मलिकला मैदानातच दाखवलं प्रेम; सानियानं दिलं ‘असं’ उत्तर\nया घटनेचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.\nभिवंडीत स्वबळावर काँग्रेसचा झेंडा फडकवा-पटोले\nभारत-आफ्रिका एकदिवसीय मालिका : भारताची पाटी कोरी; निसटत्या विजयासह आफ्रिकेचे एकदिवसीय मालिकेत वर्चस्व; चहरची झुंज अपयशी\nमहिला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धा : यजमान भारताचे आव्हान संपुष्टात; १२ फुटबॉलपटू करोनाबाधित झाल्याने चायनीज तैपेईविरुद्धचा सामना रद्द\nटाटा स्टील मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धा : विदित, प्रज्ञानंद पराभूत; अर्जुन अग्रस्थानी\n‘भाजपची आणीबाणी मोडून काढूया’ उद्धव ठाकरे यांचा घणाघात; देशव्यापी पक्षविस्ताराचे शिवसैनिकांना आवाहन\nयंदा कठोर उपाययोजना की लोकानुनय; ‘लोकसत्ता विश्लेषण’ कार्यक्रमातून अर्थसंकल्पाचा वेध\nमुंबईवर धूलिकणांचे मळभ; तापमानात मोठी घट\nशाळा आजपासून; नियमांबाबत संभ्रम; शिक्षण आणि आरोग्य विभागाच्या धोरणांमध्ये विसंगती\nओमायक्रॉन समूह संसर्गाच्या टप्प्यावर; ‘इन्साकॉग’च्या अहवालातील इशारा\nमध्य वैतरणा धरणावर ऊर्जा प्रकल्पाची निर्मिती; पालिका स्तरावर देशातील पहिला उपक्रम : १०० मेगावॉटची क्षमता\nमुंबईत सुमारे ८८ टक्के रुग्ण ओमायक्रॉनचे; कस्तुरबा प्रयोगशाळेतील जनुकीय अहवालातून स्पष्ट\nप्रसिद्ध अभिनेत्रीची स्तनाच्या कर्करोगाशी झुंज, टक्कल केलेल्या स्थितीत जाहिरातीसाठी केलेले फोटोशूट चर्चेत\nPHOTOS: हाडं गोठवणारी थंडी, सतत पडणारा बर्फ…त्यातूनही लसीकरण सुरूच; आरोग्य कर्मचाऱ्यांच्या चिकाटीला सलाम\nPhotos: बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त कलाकार चेतन राऊत यांनी तब्बल ५० हजार दिव्यांपासून साकारले पोर्ट्रेट\n“मुख्यमंत्री, तुम्ही गप्प का काटकसरीच्या नावाखाली शेतकर्यांचाच गळा घोटला जात असेल तर…”; राजू शेट्टींचा इशारा\nशिवसेनेचा बालेकिल्ल्यातच एकनाथ खडसेंना धक्का, बोदवड नगरपंचायतीवर फडकवला भगवा; गिरीश महाजनही अपयशी\nभाजपाच्या १२ आमदारांच्या निलंबनाच्या याचिकेवरील निर्णय सुप्रीम कोर्टाने ठेवला राखून; ठाकरे सरकारवर ओढले ताशेरे\n“३ लाख से मेरा क्या होगा…”, आयुष शर्मावर आली लोन घेण्याची वेळ\nआयफोनच्या रिंगटोनची नक्कल करणारा हा ‘टॅलेंटेड पोपट’ होतोय VIRAL, ऐकून तुम्हीही व्हाल हैराण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00649.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"}
+{"url": "https://www.newsdanka.com/politics/shivsena-will-field-candidate-in-ayodhya-against-pm-yogi-adityanath/43346/", "date_download": "2022-01-23T22:18:31Z", "digest": "sha1:5OB2TFK7YLOWUTYUWHK533MN2QJ6GNES", "length": 11140, "nlines": 138, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Shivsena Will Field Candidate In Ayodhya Against Pm Yogi Adityanath", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरराजकारणअयोध्येत योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात उभी राहणार शिवसेना\nअयोध्येत योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात उभी राहणार शिवसेना\nवानखेडे ड्रग्जवाल्यांवर कारवाई केलीत, आता भोगा…\nज्ञानदेव आणि अज्ञान देव….\nराज्यातील संघर्ष नाट्याचा तिसरा अंक\nजावेद अख्तर, तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाही\nमहाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यासोबत सत्ता स्थापन केलेली शिवसेना आता उत्तर प्रदेशमध्ये निवडणुक लढवण्याच्या तयारीत आहे. इतर राज्यातील निवडणुकात एकही उमेदवार निवडून आलेला नसताना आता उत्तर प्रदेशात अयोध्येत योगी आदित्यनाथ यांना शिवसेनेने टक्कर देण्याचे ठरवले आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत शिवसेना पूर्ण ताकदीने उतरणार असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे.\nसंजय राऊत यांनी नुकतीच किसान आंदोलनाचे नेते राकेश टिकैत यांची भेट घेतली होती. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना राऊत म्हणाले की, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे अयोध्येतून निवडणूक लढवण्याची चर्चा आहे. शिवसेनाही अयोध्येत आपला उमेदवार देणार आहे. मथुरेतून शिवसेना प्रचाराला सुरुवात करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. उत्तर प्रदेशमधून ५० जागा लढवणार असल्याचेही ते म्हणाले. शिवसेनेला उत्तर प्रदेशमध्ये आपलं आस्तित्व दाखवायचं आहे. मला खात्री आहे यावेळी आम्ही ज्या पद्धतीनं लढायचं ठरवलं आहे, त्यामुळे आमचे सदस्य उत्तरप्रदेश विधानसभेत असतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.\nही दोन औषधे कोरोनावर प्रभावी\nजवानांनी अशी साजरी केली लोहरी\nमंत्री हाकणार ‘किल्ल्यांवरून’ कारभार\n…आणि तिने बसचे स्टेअरिंग हाती घेत वाचवले प्रवाशांचे प्राण\nइतर राज्यात एकही उमेदवार निवडून न आलेली शिवसेना उत्तर प्रदेशमध्ये मात्र थेट योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याच्या तयारी�� दिसून येत आहे. गोव्यात मात्र, शिवसेना काँग्रेसकडे एकत्र लढण्यासाठी प्रस्ताव देत आहे. ‘आम्ही गोव्यात काँग्रेसने कधीही न जिंकलेल्या जागा मागितल्या आहेत. एकत्र लढलो नाही तर काँग्रेस सिंगल डिजिटमध्ये सुद्धा येणार नाही. त्यामुळे आमच्यासारखे काही प्रमुख पक्ष काँग्रेसला आधार द्यायचा प्रयत्न करत आहेत,’ असे वक्तव्य संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी केले होते.\nउत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखांची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुका सात टप्प्यात पार पडणार आहेत. मणिपूर येथील निवडणुका दोन टप्प्यात तर पंजाब, गोवा, उत्तराखंड राज्याच्या निवडणुका एकाच टप्प्यात पार पडणार आहेत.\nपूर्वीचा लेखही दोन औषधे कोरोनावर प्रभावी\nआणि मागील लेखअर्थसंकल्पीय अधिवेशन या तारखेला होणार\nमुंबईच्या गाड्यांवर का पसरली पांढरी चादर\n…हे आहे नेताजींच्या पुतळ्याचे महत्त्व\n‘मी स्वातंत्र्याची भीक स्वीकारणार नाही, स्वातंत्र्य मिळवणार असे म्हणणाऱ्या नेताजींना नमन’\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nमुंबईच्या गाड्यांवर का पसरली पांढरी चादर\n…हे आहे नेताजींच्या पुतळ्याचे महत्त्व\n‘मी स्वातंत्र्याची भीक स्वीकारणार नाही, स्वातंत्र्य मिळवणार असे म्हणणाऱ्या नेताजींना नमन’\nनिवडणूक मतचाचण्यांनी फोडला समाजवादी पक्षाला घाम\n‘बेबी’ चित्रपटातील एंजल आता ओळखताच येणार नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00649.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.newsdanka.com/videos/shiv-sena-out-from-congress-ncp/43252/", "date_download": "2022-01-23T22:15:51Z", "digest": "sha1:OWHRV2CSUSDDHH5I4AIDIXQPOSKDNGXP", "length": 6440, "nlines": 134, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Shiv Sena Out From Congress Ncp", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानकाँग्रेस, राष्ट्रवादीकडून शिवसेना 'आऊट'\nकाँग्रेस, राष्ट्रवादीकडून शिवसेना ‘आऊट’\nकाय आहे भारत-अरब-भूमध्य सागर व्यापार परियोजना\nकशी असते जर्मन निवडणूक, कोण होणार नवीन जर्मन चांसेलर\nअसा आहे भारताला तालिबानपासून ध��का\nआगामी निवडणुकांत शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपल्यासोबत घेण्याचे वारंवार टाळलेले आहे. तरीही शिवसेना या दोन पक्षांची तारीफ करताना थकत नाही.\nपूर्वीचा लेखमेहता पब्लिकेशन हाऊसचे सुनील मेहता यांचे निधन\nआणि मागील लेखअशी असावी मकरसंक्रांत\nमुंबईच्या गाड्यांवर का पसरली पांढरी चादर\n…हे आहे नेताजींच्या पुतळ्याचे महत्त्व\n‘मी स्वातंत्र्याची भीक स्वीकारणार नाही, स्वातंत्र्य मिळवणार असे म्हणणाऱ्या नेताजींना नमन’\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nमुंबईच्या गाड्यांवर का पसरली पांढरी चादर\n…हे आहे नेताजींच्या पुतळ्याचे महत्त्व\n‘मी स्वातंत्र्याची भीक स्वीकारणार नाही, स्वातंत्र्य मिळवणार असे म्हणणाऱ्या नेताजींना नमन’\nनिवडणूक मतचाचण्यांनी फोडला समाजवादी पक्षाला घाम\n‘बेबी’ चित्रपटातील एंजल आता ओळखताच येणार नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00649.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.nilkantheshwarsamachar.page/2020/06/47-61-kQjsxa.html", "date_download": "2022-01-23T22:18:06Z", "digest": "sha1:226KIWCL6V42ULWN3MGVP3EGRHR6MASN", "length": 7072, "nlines": 33, "source_domain": "www.nilkantheshwarsamachar.page", "title": "माहेश्वरी सभा उदगीर तर्फे 47 रक्त दात्याने केले रक्तदान: पत्रकार सोनी यांचे 61 वे रक्तदान", "raw_content": "\nमाहेश्वरी सभा उदगीर तर्फे 47 रक्त दात्याने केले रक्तदान: पत्रकार सोनी यांचे 61 वे रक्तदान\nJune 01, 2020 • विक्रम हलकीकर\nमाहेश्वरी सभा उदगीर तर्फे 47 रक्त दात्याने केले रक्तदान: पत्रकार सोनी यांचे 61 वे रक्तदान\n:-कोरोंना च्या पार्श्वभूमी वर सामाजिक अन्तर ठेऊन रक्तदान व आरती संपन्न, माहेश्वरी परिवारानी आपापल्या घरी केली महेश वंदना\nउदगीर:- उदगीर तालुका माहेश्वरी सभे तर्फे माहेश्वरी समाज उत्पत्ति दिन महेश नवमी उत्साहात साजरी केली. कोरोंना च्या पार्श्वभूमीवर शासनाने आखून दिलेल्या नियमात राहुन रक्तदान शिबीर आयोजित केले होते. त्यात 47 रक्तदात्यानी रक्तदान केले. यावेळी माहेश्वरी सभेचे सचिव श्रीनिवास सोनी यांनी 61 वे रक्तदान केले.\nमाहेश्वरी परिवारानी आपल्या घरीच महेश वंदना केली तर सभे तर्फे लक्ष्मीनारायण मंदिर येथे महेश वंदना करण्यात आली.\nउदगीर तालुका माहेश्वरी सभेतर्फे माहेश्वरी समाज उत्पत्ति दिन महेश नवमी मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. महेश नवमी निमित्ताने लक्ष्मीनारायण मंदिर येथे रक्तदान शिबीर आयोजित केले होते त्यात 47 रक्तदात्यानी रक्तदान सामाजिक अन्तर ठेऊन केले, कोरोंनाच्या पार्श्वभूमी वर प्रशासनाने सार्वजनिक बंदी केल्याने सर्व परिवाराने आपापल्या घरीच महेश वंदना करण्याचे आवाहन सभे तर्फे करण्यात आले होते. त्यास प्रतिसाद देत सर्व परिवारानी आपल्या घरीच महेश वंदना केली. सभे तर्फे लक्ष्मीनारायण मंदिर येथे डॉ रामप्रसाद लखोंटीया यांच्या हस्ते आरती करून महेश वंदना करण्यात आली, ईश्वरप्रसाद बाहेती तर्फे प्रसादी करण्यात आली ती प्रसादी व कोरोंना काळात ह्युमॅनिटी वाढावा म्हणुन प्रत्येक परिवारास त्यांच्या घरी आर्सेनिक एल्बम 30 पोहोचविण्यात आले.\nया साठी डॉ रामप्रसाद लखोटीया, डॉ रामेश्वर बाहेती, ईश्वरप्रसाद बाहेती,यांच्या मार्गदर्शना खाली उदगीर तालुका माहेश्वरी सभा अध्यक्ष विनोदकुमार टवाणी, सचिव श्रीनिवास सोनी, अमोल बाहेती, सत्यनारायण सोमाणी, गोपाल मणियार, अमोल राठी, कोमलकांत मालपाणी, राजू इनानी, द्वारकादास भुतडा, जगदीश बाहेती, शिरीष नावंदर, कैलाश मालू, गोविंद मुंदडा, देवीदास बजाज, विष्णुदास लोया, चंदन अट्टल, कल्पेश बाहेती, सतीश नावंदर यानी विशेष परिश्रम घेतले, अंबरखाने रक्त संकलन केंद्राने रक्त संकलन केले.\nश्री हावगीस्वामी महाविद्यालयातील बारावीच्या निकालाची उज्ज्वल परंपरा कायम.\nJuly 17, 2020 • विक्रम हलकीकर\n*महाराष्ट्र महाविद्यालयात कृषी दिनानिमित्त वृक्षारोपन\nJuly 01, 2021 • विक्रम हलकीकर\nमतदार यादीतील नाव वगळणे, समाविष्ठ करणे व दुरुस्ती करुन घेण्याचे आवाहन\nउदगीर शहरामध्ये पर्यावरण,आरोग्य संवर्धन आणि प्रदूषमुक्तीसाठी आयोजित भव्य सायकल रलीमध्ये उदगीरकरांनी सहभागी व्हावे मुख्याधिकारी भारत राठोड\n*राज्यमंत्री बनसोडे यांची उदगिरकरांना वाढदिवसाची भेट* *तालुक्यात नागरिकांच्या सोयीसाठी तलाठी भवन व मंडळ अधिकाऱ्यांचे कार्यालयाला मंजुरी*\nJuly 01, 2021 • विक्रम हलकीकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00649.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tv9marathi.com/politics/bjp-supporter-mla-jaykumar-gore-said-i-fight-vidhansabha-election-under-the-banner-of-congress-party-59740.html", "date_download": "2022-01-23T21:15:34Z", "digest": "sha1:7PO2PMYPKDGLVA6CCKLF6UHSR3QNP5NC", "length": 17431, "nlines": 245, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nलोकसभा निवडणुकीत भाजपला जाहीर मदत, विधानसभेबाबत आमदार जयकुमार गोरे म्हणतात…\nयोगेश बोरसे, टीव्ही 9 मराठी, बारामती\nसातारा : लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सध्या सुरु आहे. लोकसभा निवडणुकीत पक्षाविरोधात काम करणाऱ्या काँग्रेस नेत्यांवर पक्षाकडून कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यात राधाकृष्ण विखे पाटील, आमदार अब्दुल सत्तार, आमदार जयकुमार गोरे, आमदार नितेश राणे आणि आमदार कालिदास कोळंबकर या पाच नेत्यांची नावं आघाडीवर होती. मात्र लोकसभा निवडणुकीत भाजपला जाहीरपणे मदत करणारे काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरेंनी विधानसभेदृष्टीने सावध पावित्रा घेतलाय. ”यंदा होणारी विधानसभेची निवडणूक काँग्रेसच्या चिन्हावरच लढवणार”, अशी प्रतिक्रिया जयकुमार गोरेंनी ‘टीव्ही 9 मराठी‘शी बोलताना दिली.\nकाँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनी साताऱ्यातील श्रमदानात सहभाग घेतला. यावेळी माध्यमांशी बोलताना, ”मी पक्षांतर केलेलं नाही. मी काँग्रेसमध्ये होतो आणि काँग्रेसमध्येच राहणार”, अशी प्रतिक्रिया जयकुमार गोरे यांनी दिली. तसंच ”येत्या विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढणार असल्याचेही त्यांनी जाहीर केलं. माढ्याचे भाजप उमेदवार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांना मी नव्हे तर जनतेने पाठिंबा दिला असेही त्यांनी यावेळी सांगितलं”.\nलोकसभा निवडणुकीवेळी सातारा जिल्ह्यातील माणचे काँग्रेस आमदार जयकुमार गोरे यांनी महायुतीच्या रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांना जाहीर पाठिंबा दिला होता. “ज्या पक्षाने मला आमदारकीचे सुख लाभू दिले नाही, आमदार झाल्यानंतर तीन दिवसानंतर माझ्यावर हत्त्येच्या प्रयत्नासारखे गंभीर गुन्हे दाखल करुन एकापाठोपाठ एक खोटे गुन्हे दाखल केले, वेळोवेळी राष्ट्रवादी काँग्रेसने मला अडचणीत आणले. यामुळे यापुढील काळात माढाचे उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना माझा पाठिंबा असेल.” असं आमदार जयकुमार गोरे म्हटले होते.\nया प्रकरणानतंर काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत पक्षात राहून विरोधी पक्षांना मदत करणाऱ्या नेत्यांवर आणि पदाधिकाऱ्यांवर कारवाईचा करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र अद्याप लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर काँग्रेसने कारवाई करण्याची हिंमत दाखवले���ी नाही.\nसोलापूर, माढ्यात भाजपची ताकद आणखी वाढली, काँग्रेस नेत्याचा भाजपप्रवेश\nमाढ्यात आघाडीला दणका, काँग्रेस आमदाराचा भावासह भाजपला पाठिंबा\nविखेंसह पाच आमदारांवर कारवाईसाठी काँग्रेस निकालाची वाट पाहणार\nउद्धव ठाकरे म्हणाले ‘युतीत 25 वर्षे सडली’; मग 2 वर्षात काय कमावलं\n‘राज्यात मुघल पुन्हा कबरीतून अवतारले, ज्वलंत हिंदुत्ववादी मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये वीर टिपूची उद्याने’\nUddhav Thackeray Speech : 25 वर्ष युतीत सडली मग 2 वर्षात शिवसेना वाढली का, प्रवीण दरेकर यांचा सवाल\nUddhav Thackreay | सीमोल्लंघन केलं असतं तर आज देशात सेनेचा पंतप्रधान असता\nशिवसेनेची 25 वर्ष युतीत सडली, उद्धव ठाकरेंचा भाजपावर जोरदार हल्लाबोल\n‘आम्ही भाजपला सोडलं, हिंदुत्वापासून दूर गेलो नाहीत’, भाजपच्या टीकेला उद्धव ठाकरेंचं जोरदार प्रत्युत्तर\nसैफ अली खानच्या मुलासोबत ही कुणाची मुलगी\nरोहित-जुईलीचा साखरपुडा संपन्न, फोटो सोशल मीडियावर व्हायरल \nपाळणा हलला, देसी गर्ल आई झाली\nया अभिनेत्रींचंं झालं होतं ‘कास्टिंग काऊच’\nठसकेबाज उर्फी जावेदचा हटके अंदाज..\nVideo : नाना पटोलेंची मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच बावनकुळेंनी पुतळा जाळला, तर दरेकरांचं जोरदार प्रत्युत्तर\nNana Patole : भिवंडीला पुन्हा काँग्रेसचा गड बनवा आणि स्वबळावर काँग्रेसचा झेंडा फडकवा : नाना पटोले\nउद्धव ठाकरे म्हणाले ‘युतीत 25 वर्षे सडली’; मग 2 वर्षात काय कमावलं\nKalyan : रिंग रोड रस्ता बाधितांचे बीएसयुपी प्रकल्पात पुनर्वसन करणार, खासदार श्रीकांत शिंदे यांची माहिती\nSpecial Report | नागपुरात एमपीएससीचा पेपर फुटला, अभाविपचा दावा; आयोग म्हणते असं काही घडलंच नाही, नेमकं काय\nपाकमधील धुळीच्या वादळाने मुंबईकरांची हुडहुडी, गार वाऱ्यांनी मुंबई गारठली, येत्या 48 तासांत अवकाळीची शक्यता\nSpecial Report : पुतळ्यावरून पुन्हा एकदा ‘एमआयएम’-शिवसेनेत जुंपली; जलील अन् खैरेंमध्ये खडाजंगी\nThane : शाळा, महाविद्यालय, रेल्वे स्थानक बाँबने उडविण्याची धमकी; ठाणे पोलीस शाळेला आला ईमेल\nडिसले गुरुजींच्या पीएचडीचा मार्ग मोकळा; अध्यायन रजेच्या अर्जला अखेर मंजुरी\nबिटींग द रिट्रीट मध्ये 70 वर्षांपासून वाजणाऱ्या ‘त्या’ गाण्याची गोष्ट जे यंदा वाजविले जाणार नाही..\nउद्धव ठाकरे म्हणाले ‘युतीत 25 वर्षे सडली’; मग 2 वर्षात काय कमावलं\nपाकमधील धुळीच्या वादळाने मुंबईकरांची हुडहुडी, गार वाऱ्यांनी मुंबई गारठली, येत्या 48 तासांत अवकाळीची शक्यता\nIND vs SA, 3rd ODI, LIVE Cricket Score: द. आफ्रिकेची भारतावर 4 धावांनी मात, सलग तिसऱ्या सामन्यात भारताचा दारुण पराभव\nVideo : नाना पटोलेंची मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच बावनकुळेंनी पुतळा जाळला, तर दरेकरांचं जोरदार प्रत्युत्तर\n‘राज्यात मुघल पुन्हा कबरीतून अवतारले, ज्वलंत हिंदुत्ववादी मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये वीर टिपूची उद्याने’\nबिटींग द रिट्रीट मध्ये 70 वर्षांपासून वाजणाऱ्या ‘त्या’ गाण्याची गोष्ट जे यंदा वाजविले जाणार नाही..\nJanhvi kapoor | Yellow बिकनीत जान्हवी दिसतेय खास, काय आहे यल्लो बिकनीचा राज\nCorona, Omicron Cases Maharashtra LIVE : संसद भवनातील 875 कर्मचारी पॉझिटीव्ह; उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनाही कोरोनाची लागण\nMaharashtra News Live Update : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांशी संवाद\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00649.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://marathimadhe.in/category/%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%95/", "date_download": "2022-01-23T21:05:22Z", "digest": "sha1:SGZ75XE6BOBFMO3VASLGBU2NJDVXYKKS", "length": 9248, "nlines": 52, "source_domain": "marathimadhe.in", "title": "धार्मिक - Share Market in Marathi | Marathi Share Market", "raw_content": "\nगाणे :माझे माहेर पंढरी /Song: Maze Maher Pandhari Song गायक : पं. भीमसेन जोशी /Singer: Pt.Bhimsen Joshi गीतकार : संत एकनाथ /Lyricist: Sant Eknath संगीतकार : राम फाटक /musician: Ram Phatak गाण्याचे बोल:- विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल आsssss माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या तीरी आहे भीवरेच्या तीरी माझे माहेर … Read more\nGanesh chaturthi किंवा vinayak Chaturthi हा सण महाराष्ट्र मध्ये मोठ्या गुण्या गोविंदाने साजरा केला जातो. या 10 दिवसाच्या सणाची सर्व गणेश भक्त आतुरतेने वाट बगत असतात. नमस्कार मित्रांनो आपला लाडका गणपती बाप्पा आपल्या घरी विराजमान झाला आहे. त्याच प्रमाणे तो आपल्या मित्र मंडळीच्या घरी त्याच प्रमाणे पाहुण्याच्या घरी पण विराजमान झाला असेल. आपल्या पाहुण्यांना आणि … Read more\nनमस्कार मित्रांनो जस की तुम्हाला माहिती आहेच की आपला लाडका बाप्पा आपल्या भक्तांच्या भेटी करीता सप्टेंबर महिन्यातील १० तारखेला येत आहे. तर आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची तय्यारी करावी लागणार आहे. आपला लाडका गणराया येणार आहे म्हणून सर्वच घरात लगबग चालू असेल कोणतरी घराची रंग रांगोटी करत असेल कोणतरी साफ सफाई करत असेल. कोणीतरी मकर बनवायला … Read more\nनमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये मी आपल्याला shri ganesh bhagwan ki aarati सांगणार आहे. Ganesh utsav जवळ आला किंवा घरात कोणतेही चांगले कार्य असेल तर तुम्हाला गणेशाची आरती म्हणावी लागते. सर्वच लोकांना गणेशाची आरती येईल असे सांगता नाही येत.काही लोकांना गणेशाची आरती पूर्ण व्यवस्थित पाठ असते तर काही लोकांना पाठ नसते.तर या पोस्ट मध्ये मी … Read more\nMahalakshmi Aarati Sangraha | Mahalaxmi Aarati lyrics in Marathi | Family नमस्कार मित्रांनो,या पोस्ट मध्ये मी आपल्याला Mahalaxmi Aarati lyrics सांगणार आहे. कोणतेही शुभ कार्य असेल तर आपण Mahalakshmi आणि Kuber देवाचे पूजन करतो. महाराष्ट्रा मध्ये साडेसात शक्ती पिठे आहेत त्या मध्ये कोल्हापूरची करवीर निवासिनी सुद्धा एक आहे. दरवर्षी Navratra Utsav असतो त्यावेळी महालक्ष्मी देवीची … Read more\nMarathi Aaratichi Gani | Marathi Aarati Sangraha Collection | Ganesh Mahadev Vitthal Mahalakshmi Durga Datta Marathi Aarati written नमस्कार मित्रांनो या पोस्ट मध्ये आपण मराठी मध्ये आरती संग्रह(marathi Aarati list) पाहणार आहोत.जेव्हा आपण एखाद्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये जातो तेव्हा तिथं हमखास आरती म्हणाव्या लागतात काही वेळेला आपण आरती म्हणत असताना आरत्या विसरू शकतो असे काही घडू … Read more\nShare Market Basics In Marathi | शेअर मार्केट बेसिक्स मराठीत\nइंडियन ऑईल दक्षिण विभाग नोकरी महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00650.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"}
+{"url": "https://nashik.gov.in/mr/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%B2/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%A8%E0%A4%BE/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D/", "date_download": "2022-01-23T20:33:46Z", "digest": "sha1:NUDPVZ27RHWNIH2L32DK3BR3EMP4PLOA", "length": 12187, "nlines": 223, "source_domain": "nashik.gov.in", "title": "जिल्हाधिकारी नाशिक – जिल्हा स्थापनेपासुन | नाशिक जिल्हा, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हाधिकारी नाशिक – जिल्हा स्थापनेपासुन\nपोलिस स्टेशन – शहर\nकोरोना विषाणू -कोव्हीड १९\nराज्य उत्पादन शुल्क कार्यालय\nसंकेतस्थळ माहिती अपलोड फॉर्म\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nजिल्हाधिकारी नाशिक – जिल्हा स्थापनेपासुन\nजिल्हाधिकारी नाशिक – जिल्हा स्थापनेपासुन\nनाशिक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी – (स्थापना झाल्यापासून)\n2 एच. एन. बी. एरस्कीन 1870 1872\n3 ए. सी. ट्रेबर 1873 –\n4 एच.एन.बी एरस्कीन 1873 1874\n5 जी. डब्ल्यू. इलियट 1875 1876\n7 डब्ल्यू. रामसे 1878 1897\n9 डब्ल्यू. रामसे 1882 –\n10 डब्ल्यू. वुडवार्ड एम ए एल एल बी 1883 1886\n11 सी. ई. फ्रॉ��्ट 1887 –\n12 डब्ल्यू. बी. मौलॉक 1888 –\n13 जे. डेव्हिडसन 1888 –\n14 जे. आर. मिडलटन 1889 –\n15 डब्ल्यू. पोर्टियस 1890 1891\n19 डब्ल्यू. जी. ब्रूक 1898 1901\n20 आरबी स्टुअर्ट 1902 1906\n27 अहा सिनकोक्स 1921 1922\n29 जे. डब्लू. स्मिथ 1922 1924\n31 सी. एच. ब्रिस्टो 1926 –\n88 एस. यू. बोंडे (अतिरिक्त कार्यभार) 30-8-1993 21-9-1993\n101 दीपेंद्र सिंग कुशवाह, (आय.ए.एस.) 9-2-2015 2-5-2016\n103 सुरज मांढरे (आय.ए.एस.) 12-03-2019 आजपर्यंत\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© नाशिक , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत दिनांक: Jan 13, 2022", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00650.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"}
+{"url": "https://nmk.world/s/itbp-constable-3043/", "date_download": "2022-01-23T22:42:46Z", "digest": "sha1:WDTQMEHOD2NVBDWA47PKWSTEZ46STYTE", "length": 4818, "nlines": 67, "source_domain": "nmk.world", "title": "NMK - इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स मध्ये 'कॉन्स्टेबल' पदांच्या एकूण २४१ जागा - NMK", "raw_content": "\nइंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स मध्ये ‘कॉन्स्टेबल’ पदांच्या एकूण २४१ जागा\nइंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स मध्ये ‘कॉन्स्टेबल’ पदांच्या एकूण २४१ जागा\nभारतीय सैन्य दलाच्या इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स (आयटीबीपी) मध्ये कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक) पदाच्या १८१ जागा आणि हेड कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक) पदांच्या ६० जागा असे एकूण २४१ पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ९ जानेवारी २०१८ पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ फेब्रुवारी २०१८ आहे. (सौजन्य: विद्यार्थी स्टडी सर्कल, जाफ्राबाद, जि. जालना.)\nलोकसेवा आयोग विक्रीकर निरीक्षक (मुख्य) परीक्षा-२०१६ अंतिम निकाल\nस्टाफ सिलेक्शन कमिशन ‘पोस्टल असिस्टंट’ पदांच्या ३२५९ जागा (मुदतवाढ)\nमंगरुळपीर येथे १२ जानेवारी रोजी शासकीय रोजगार मेळाव्याचे आयोजन\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट अ/ ब संवर्गातील विविध पदांच्या ६९ जागा\nसिंडिकेट बँक यांच्या आस्थापनेवरील ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या ५०० जागा\nसिंडिकेट बँकेच्या आस्थापनेवर ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या एकूण ५०० जागा\nअमरावती आदिवासी विकास विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ५५ जागा\nसोलापूर जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर विविध कंत्राटी पदांच्या एकूण ९३ जागा\nस्टाफ सिलेक्शन कमिशन ‘पोस्टल असिस्टंट’ पदांच्या ३२५९ जागा (मुदतवाढ)\nदिल्ली ���ोलीस दलाच्या आस्थापनेवर ‘बहूउद्देशीय कर्मचारी’ पदांच्या ७०७ जागा\nपुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आस्थापनेवर लिपिक पदांच्या ३९३ जागा\nबृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १३८८ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00650.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://www.livemarathi.in/delay-of-administration-regarding-encroachment-in-the-city-sharangdhar-deshmukh/", "date_download": "2022-01-23T22:12:53Z", "digest": "sha1:6ITNXQB2QBNS5HXEMN4QBTI24AMAGPS7", "length": 12533, "nlines": 100, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "शहरातील अतिक्रमणाबाबत प्रशासनाची दिरंगाई का ? : शारंगधर देशमुख | Live Marathi", "raw_content": "\nHome कोल्हापूर शहरातील अतिक्रमणाबाबत प्रशासनाची दिरंगाई का \nशहरातील अतिक्रमणाबाबत प्रशासनाची दिरंगाई का \nकोल्हापूर (प्रतिनिधी) : शहरातील अतिक्रमणाबाबत वारंवार बैठकीत विषय होऊनही प्रशासनाकडून कारवाई होत नाही. अतिक्रमणाबाबत प्रशासनाची दिरंगाई होत असल्याने काँग्रेस गटनेते शारंगधर देशमुख यांनी प्रशासनाला धारेवर धरले. ते आज (शुक्रवार) स्थायी समितीच्या बैठकीत बोलत होते.\nयावेळी देशमुख यांनी, हॉकी स्टेडियम, आरक्षित जागेमध्ये आणि मुख्य रस्त्याच्या बाजूला टपऱ्या, केबीन, टॅम्पो उभे करुन व्यवसाय सुरु आहे. तेथील शहरातील गाळे धारकांनी टॅक्स, लायसन्स फी भरुन व्यवसाय करीत आहेत. परंतू हे रस्त्याकडेला कोणताही परवाना न घेता कोणतीही फि न भरता व्यवसाय करत आहेत. मग हा नियम सर्वांनाच लागू करा. असा प्रश्न उपस्थित करत देशमुख यांनी, जो टॅक्स भरतो. त्याच्यापेक्षा जास्त व्यवसाय या लोकांचा होत असल्याचे सांगितले. यावर महापालिकेच्या परिसरात कारवाई केली असून याच्या पुढील कारवाईचे नियोजन पालिका प्रशासन करीत असल्याचे सांगण्यात आले.\nतसेच अॅस्टर आधामध्ये गर्दी होत होती, त्यामुळे हॉस्पीटमध्ये एका नातेवाईका व्यतिरिक्त कोणालाही प्रवेश दिला जात नव्हता. त्यामुळे पेशंटच्या नातेवाईकांना जेवण्यासाठी, बसण्यासाठी आणि बाथरुमची व्यवस्था असावी यासाठी उद्यान विकसीत करण्याच्या अटीवर दोन ते तीन वर्षासाठी एकच जागा दिलेली आहे. परंतू सध्या हे हॉस्पीटल तीन जागेचा वापर करीत आहे. हे गार्डन आणि इतर जागा सर्वांसाठी खुल्या करा, अशी मागणी गटनेते शारगंधर देशमुख यांनी केली.\nयावर अॅस्टर आधार हॉस्पीटल समोरील जागा बगीचा आणि एसटीपी प्लॅन्ट करणेसाठी भाडेतत्वावर दिलेली आहे. इतर आजूबाजूची कोणतीही ��ागा भाडे तत्वावर दिलेली नाही. बाजूची जागा त्यांनी मागणी केलेली आहे. हे गार्डन सर्वांसाठी खुले ठेवावयाचे आहे. याची उद्या पाहणी करुन पुढील कारवाई करु, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.\nPrevious articleमागण्या मान्य करा, अन्यथा… : मंडप असोसिएशन, ‘आम्ही रथवाला’चा इशारा (व्हिडिओ)\nNext articleआता कोल्हापुरातील सर्व्हिसिंग सेंटर्सची होणार तपासणी…\nअन्यथा गोकुळच्या कारभारासंदर्भात सर्व पुराव्यांसह जनतेसमोर जावं लागेल : शौमिका महाडिक\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार प्रेरणादायी : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर\nबेरकळवाडी गावाला ‘गोकुळ’ च्या संचालकांची भेट…\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार प्रेरणादायी : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर\nकुरुंदवाड (प्रतिनिधी) : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कार्य आणि नेतृत्व शब्दात सामावणे अशक्य आहे. त्यांचे विचार पुढील पिढ्यांना देखील प्रेरणा देत राहतील. सामान्य माणसांच्या प्रश्नांवर प्रत्यक्ष मैदानात झुंजणाऱ्या,सर्वसामान्य माणसांचा ते बुलंद आवाज होते. देशाच्या...\nबेरकळवाडी गावाला ‘गोकुळ’ च्या संचालकांची भेट…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या मार्गदर्शनाखाली करवीर तालुक्यातील बेरकळवाडी गावाला संचालकांनी भेट दिली. या गावात गुजरात व हरियाणा राज्यातून जातिवंत ४८ म्हैशी खरेदी केलेल्या असून त्यांच्या पासून जन्मलेली मादी वासरे,...\nबिटकॉईनमध्ये गुंतवणुकीदाराची २० लाखांची फसवणूक : तिघांवर गुन्हा दाखल\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करायला लावून केदार रानडेसह अन्य दोघांनी २० लाखांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी सुहास नागन्नावार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजरामपुरी पोलीस ठाण्यात केदार रानडेसह अन्य दोघां विरोधात...\nजिल्ह्यात चोवीस तासात ‘७२३’ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात ७२३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात दोघांचा मृत्यू झाला असून ४२२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – ३११, आजरा –...\nशिवसेनेतर्फे मोफत युनिव्हर्सल पासचे वाटप : रविकिरण इंगवले\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : हिंदू हृदयसम्र��ट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कोरोनाचे दोन डोस पूर्ण झालेल्या नागरिकांना विनामूल्य कोरोना डोसचे प्रमाणपत्र (युनिव्हर्सल पास) विनामूल्य देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. अशी माहिती माजी उपमहापौर रविकिरण इंगवले यांनी...\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘गडहिंग्लज अर्बन’ला भेटला ‘हर्षद मेहता’.. : 13 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली...\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00650.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://barshilive.com/two-arrested-for-firing-on-former-corporators-house-in-barshi/", "date_download": "2022-01-23T20:32:05Z", "digest": "sha1:DDSW2HK62TYKBFOCEC6UEKPJ4NEPXSI7", "length": 10358, "nlines": 96, "source_domain": "barshilive.com", "title": "बार्शीत माजी नगरसेवकाच्या घरावर गोळीबार,गुन्हा दाखल, दोघाना अटक,दोघे फरार", "raw_content": "\nHome स्थानिक बातम्या बार्शीत माजी नगरसेवकाच्या घरावर गोळीबार,गुन्हा दाखल, दोघाना अटक,दोघे फरार\nबार्शीत माजी नगरसेवकाच्या घरावर गोळीबार,गुन्हा दाखल, दोघाना अटक,दोघे फरार\nबार्शीत माजी नगरसेवकाच्या घरावर गोळीबार,गुन्हा दाखल, दोघाना अटक\nबार्शी : बार्शी (Barshi) नगरपालिकेचे माजी नगरसेवक विनोद वाणी यांच्या सुभाषनगर भागातील वाणी प्लॉट येथील घरावर गुरुवारी (ता. २ डिसेंबर) मध्यरात्री बाटल्या, दगडफेक करुन गोळीबार करण्यात आला. एक जीवंत काडतूस व एक रिकामे झालेले काडतूस बंगल्याच्या आवारात सापडले आहे. बार्शी शहर पोलिसांत चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.\nआमच्या फेसबुक पेज ला लाईक करा\nनागेश चव्हाण, सोमा कदम अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. सोन्या हाजगुडे, विपुल यादव अशी गुन्हा दाखल झालेल्या इतर दोघांची नावे आहेत. माजी नगरसेवकांचे बंधू विशाल वाणी यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे.\nबार्शी नगरपरिषदेचे माजी नगरसेवक विनोद वाणी यांचे बंधू विशाल वाणी यांचा मित्र विकी जाधव याच्याशी विपुल यादव याचे 29 नोव्हेंबर रोजी भांडण झाले होते. हे भांडण विशाल वाणी यांनी आपापंसात मिटवले होते. मात्र, गुरुवारी मध्यरात्री चौघांनी येऊन घरावर बाटल्या तसेच दगडफेक करीत, ‘वाणी घ��ाबाहेर ये’, अशी धमकी देत शिवीगाळ करुन आणलेल्या पिस्टनमधून गोळीबार केला. त्यातून एक गोळी झाडली, तर एक जीवंत काडतूस बंगल्याच्या आवारात सापडले आहे, ते पोलिसांच्या ताब्यात दिले आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्निल इज्जपवार तपास करीत आहेत.\nमाजी नगरसेवक विनोद वाणी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, भाऊ विशाल टीव्ही पहात बसला होता. घरासमोर येऊन समाजकंटकांनी बिअरच्या बाटल्या फोडल्या, दगडफेक केली. गेटवरुन चढून घरात येण्याचा प्रयत्न केला. तसेच, शिवीगाळ करीत पिस्टनमधून गोळीबारही केला. दोन फायर केल्यानंतर एक रिकामे काडतूस, तर एक जिवंत काडतूस सापडले आहे. पोलिसांना फोन करताच ते दहा मिनिटांत आले; तोपर्यंत हल्लेखोर पळून गेले होते. पोलिसांच्या ताब्यात काडतूस देण्यात आले आहे.\nही घटना राजकीय असून याचा सूत्रधार कोण आहे. हे पोलिस तपासातून निष्पन्न होईल. तपास योग्य दिशेने सुरु असून पोलिस उपअक्षीक्षक, निरीक्षक घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली आहे. संपूर्ण तपास करुन न्याय द्यावा, अशी आमची मागणी आहे, असे विनोद वाणी यांनी स्पष्ट केले.\n हत्तीज गावानजीक वाळू तस्कराकडून १० लाख ३० हजाराचा मुद्देमाल जप्त; वैराग पोलिसांची कामगिरी\nNext articleगौडगाव : वाघ्या मुरळीचा कार्यक्रम पाहताना अंगावर पडला एकाला जणाला बेदम मारहाण पाच जणांविरुद्ध गुन्हा\nवृक्ष संवर्धन समिती च्या वतीने गच्चीवरील बाग तसेच परसबाग स्पर्धेच आयोजन\n अलीपुर रोड परिसरातून महिलेचे गंठण भरदिवसा लंपास; २ जणां विरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल\nबार्शी शेअर मार्केट घोटाळा: विशाल फटे याला 10 दिवसांची पोलीस कोठडी; वाचा सविस्तर काय घडले कोर्टात\nवैरागच्या विकासासाठी भूमकर यांच्या पाठीशी ताकद उभी करणार-रोहित पवार\nवृक्ष संवर्धन समिती च्या वतीने गच्चीवरील बाग तसेच परसबाग स्पर्धेच आयोजन\nनिमित्त बार्शीतील कथित शेअर घोटाळ्याचे : रोडपती…. करोडपती…. वाचा सविस्तर-\n अलीपुर रोड परिसरातून महिलेचे गंठण भरदिवसा लंपास; २ जणां विरुद्ध...\nसोलापुरात शेततळ्यात बुडून आईसह दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू\nवैराग मध्ये एक पतिपत्नी विजयी तर एक पतिपत्नी पराभूत\nचिंताजनक: बार्शीत तीन दिवसात २७१ नवे कोरोना रुग्ण सापडले\nराष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष काका साठेंनी झेडपीच्या आवारात लगावली एका��्या ‘कानाखाली’ |...\nवैराग नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या निरंजन भूमकरांची एकहाती झेंडा-भाजप चार तर शिवसेना...\nबार्शी शेअर मार्केट घोटाळा: विशाल फटे याला 10 दिवसांची पोलीस कोठडी;...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00651.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://jalgaonlive.news/avoid-giving-backpacks-even-after-transfer-gramsevika-jailed-district-collectors-action-hit/", "date_download": "2022-01-23T22:58:52Z", "digest": "sha1:4TRV2ED2NMQGSR6D4KXEYISZ64XKOGYW", "length": 7587, "nlines": 97, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "बदलीनंतरही दप्तर देण्यास टाळाटाळ ; ग्रामसेविका तुरुंगांत, जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईचा दणका | Jalgaon Live News", "raw_content": "\nबदलीनंतरही दप्तर देण्यास टाळाटाळ ; ग्रामसेविका तुरुंगांत, जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईचा दणका\nWritten By चेतन वाणी\n बदली होऊन दीड वर्षानंतरही ग्रामसेविका प्रियंका अशोक बाविस्कर यांनी दप्तर देण्याच टाळले होते. यावर जिल्हाधिकारी यांच्याकडे दोन महिन्यापूर्वी सुनावणी झाली होती. यात १० दिवसांच्या आत दप्तर ताब्यात देण्याचा लेखी आदेश जिल्हाधिकारी राऊत यांनी ४ नोव्हेंबरला दिले होता. तरी दप्तर न दिल्यामुळे बाविस्कर यांना जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचा दणका दिला. असून, दप्तर परत देईपर्यंत किमान ३० दिवस तुरुंगांत न्यायालयीन कोठडी टाकण्याचे निर्देश दिले आहे.\nकिन्ही ( ता. भुसावळ ) येथून बदली होऊनही आपल्या ताब्यातील दप्तर नियुक्त ग्रामसेवकास हस्तांतरित न करणाऱ्या किन्ही येथील तत्कालीन ग्रामसेविका प्रियंका अशोक बाविस्कर यांना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी कारवाईचा दणका दिला आहे. वारंवार सूचना देऊनही दप्तर न दिल्याने या ग्रामसेविकेला दप्तर परत देईपर्यंत किमान ३० दिवस तुरुंगांत न्यायालयीन कोठडी टाकण्याचे निर्देश दिले आहे. यासंबंधीचे पत्र यावल पोलिस निरीक्षकासह जिल्हा तुरुंग अधीक्षकांना दिले आहे. महिला ग्रामसेविकेस थेट न्यायालयीन कोठडी देण्याची ही पहिलीच घटना आहे.\nजिल्हा परिषद सदस्या पल्लवी सावकारे यांनी यासंबंधीची तक्रार केली होती. तत्कालीन ग्रामसेविका बाविस्कर यांनी चुंचाळेला(ता. यावल) बदली होऊनही त्यांच्या कार्यकाळातील ग्रामनिधी, पाणीपुरवठा स्वच्छ भारत मिशन, रोजगार हमी, १४ वा वित्त आयोग, दलित वस्ती योजनेची कीर्द, कोणतेही दप्तर देण्याचे बाविस्कर यांनी टाळले होते. यावर जिल्हाधिकारी यांच्याकडे दोन महिन्यापूर्वी सुनावणी झाली होती. यात १० दिवसांच्या आत दप्तर ताब्यात देण्याचा लेखी आदेश जिल्हाधिकारी राऊत यांनी ४ नोव्हेंबरला दिले होता.तरी दप्तर न दिल्याने ग्रामसेवकांच्या तक्रारीवरून कारवाई करण्यात आली.\nजळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा\nया बातम्या देखील वाचा\nमुलामुलींना स्वरक्षणाचे शिक्षण गरजेचे : डॉ.अश्विन सोनवणे\nनेहरू युवा केंद्रातर्फे नेताजी सुभाषचंद्र बोस, स्व.बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन\nपुंडलिक बडगुजर यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00651.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/money/bank-holiday-in-may-2021-banks-will-be-closed-for-12-days-in-may-limits-on-financial-transactions-during-the-corona-period-rm-545825.html", "date_download": "2022-01-23T22:01:50Z", "digest": "sha1:BP2RZL6IB5TUHEKTQGZJISA25M5MJ5I3", "length": 10870, "nlines": 85, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Bank Holiday: मे महिन्यात 12 दिवस बंद राहाणार बँका ; कोरोनामुळे आर्थिक व्यवहारांवरही परिणाम – News18 लोकमत", "raw_content": "\nBank Holiday: मे महिन्यात 12 दिवस बंद राहाणार बँका ; कोरोनामुळे आर्थिक व्यवहारांवरही परिणाम\nBank Holiday: मे महिन्यात 12 दिवस बंद राहाणार बँका ; कोरोनामुळे आर्थिक व्यवहारांवरही परिणाम\nBank Holidays list in may 2021: मे महिन्याच्या मध्यावर देशातील कोरोना स्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशात विविध ठिकाणी कोरोना विषाणूबाबतचे नियम आणखी कठोर केले जातील. या दरम्यान बॅंकाच्या कामकाजावरही याचा परिणाम होऊ शकतो. अशातच मे महिन्यात 12 दिवस बँका बंद राहणार आहेत.\nPost Office Scheme मध्ये बँक FD पेक्षा जास्त रिटर्न मिळवा, वाचा डिटेल्स\nAdani Wilmar IPO: ग्रे मार्केटमध्ये IPO चा भाव वधारला, कंपनीबद्दल वाचा सविस्तर\nNew IPO : FabIndia 4000 कोटींचा IPO आणण्याच्या तयारीत; SEBI कडे कागदपत्रे दाखल\nHealth Insurance : रुग्णालयात दाखल झाल्यानंतरही रिजेक्ट होऊ शकतो कोविड क्लेम\nनवी दिल्ली, 01 मे: सध्या कोरोना विषाणूची दुसरी लाट (Second Wake of Coronavirus) देशात धुमाकूळ घालत आहे. त्यामुळे यावर्षीचा मे महिना खूप महत्त्वाचा ठरणार आहे. तज्ज्ञांच्या मते मे महिन्याच्या मध्यावर कोरोना रुग्णांचा आकडा उच्चांक गाठेल. त्यामुळे देशात विविध ठिकाणी कोरोना विषाणूबाबतचे नियम आणखी कठोर केले जातील. या दरम्यान बॅंकाच्या कामकाजावरही याचा परिणाम होऊ शकतो. बँकांची एक संस्था असणाऱ्या एसएलबीएसने अनेक राज्यांत बँकांच्या कामकाजाचे तास कमी करण्याचंही आवाहन केलं आहे. त्यामुळे मे महिन्यात बँकांशी संबंधित आवश्यक कामं अडकून पडू शकतात. त्यामुळे बँकांच्या सुट्ट्या लक्षात घेऊन आपण बँकेतील कामं व्यवस्थापित केली पाहिजेत. सर्व राज्यांसाठी वेगवेगळे नियम आरबीआयच्या वेबसाइटनुसार, मे महिन्यात (Bank Holidays List May 2021) एकूण 12 दिवस बँका बंद राहणार आहेत. ज्यामध्ये महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारसह रविवारचाही समावेश आहे. तथापि, आरबीआयच्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या सुट्ट्यांच्या यादीमध्ये काही सुट्ट्या अशा आहेत, ज्या संपूर्ण देशात एकाच वेळी साजऱ्या केल्या जात नाहीत. काही सुट्ट्या किंवा सण-उत्सव स्थानिक राज्य पातळीवर वेगवेगळ्या दिवशी साजऱ्या केल्या जातात. त्यामुळे सर्व राज्यांत 5 दिवसांची सुट्टी होणार नाही. हे ही वाचा-Reliance च्या Net profit मध्ये 34.8 टक्के वाढ; 7 रुपये प्रति शेअर लाभांश घोषित या दिवशी असणार बँका बंद 1 मे 2021 - हा दिवस महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी काही राज्यांच्या बँका बंद राहतील. यामध्ये कोलकाता, कोची, मुंबई, नागपूर, पणजी, पटना, चेन्नई, तिरुअनंतपुरम, हैदराबाद, गुवाहाटी, इम्फाल, बंगलुरू आणि बेलापूर अशा ठिकाणांचा समावेश आहे. -7 मे 2021 या दिवशी Jumat-ul-Vida असल्यानं बँका बंद राहणार आहेत. यादिवशी रमझानचा शेवटचा जुम्मा नमाज अदा केला जाईल. यानिमित्ताने फक्त जम्मू आणि श्रीनगरमधील बँका बंद राहणार आहेत. - 13 मे 2021 रोजी Id-Ul-Fitr आहे. त्यामुळे बेलापूर, जम्मू, कोची, मुंबई, नागपूर, श्रीनगर आणि तिरुवनंतपुरम येथे या दिवशी बँका बंद राहणार आहेत. - 14 मे 2021- या दिवशी भगवान श्री परशुराम जयंती / रमझान-ईद / बसवा जयंती आणि अक्षय तृतीया एवढे सण आहेत. त्यामुळे या दिवशी बऱ्याच शहरातील बँका बंद राहणार आहेत. - 26 मे 2021 रोजी बुद्ध पौर्णिमा असल्यानं आगरतळा, बेलापूर, भोपाळ, चंदीगड, देहरादून, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनऊ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, रायपूर, रांची आणि शिमला आणि श्रीनगर याठिकाणी बँका बंद राहणार आहेत. हे ही वाचा-SBI, PNB आणि ICICI बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी या व्यतिरिक्त 8 व 22 मे रोजी महिन्याचा दुसरा आणि चौथा शनिवार आहे. त्यामुळे या दिवशीही बँकांमध्ये कोणतीही कामं होणार नाहीत. त्याचबरोबर 2, 9, 16, 23 आणि 30 मे रोजी रविवार असल्यानं सर्व बँकाना साप्ताहिक सुट्टी असेल. त्यामुळे मे महिन्यांत एकूण 12 दिवस बॅंका बंद राहणार आहेत.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\nBank Holiday: मे महिन्यात 12 दिवस बंद राहाणार बँका ; कोरोनामुळे आर्थिक व्यवहारांवरही परिणाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00651.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://navanirmiti.in/%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE/%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%83%E0%A4%96/", "date_download": "2022-01-23T22:24:03Z", "digest": "sha1:R2CEN4MUSLNSLIJ5VJG5XISTXO5QYGEO", "length": 8220, "nlines": 104, "source_domain": "navanirmiti.in", "title": "दुःख – नवनिर्मिती", "raw_content": "\n१७ ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रसंघाने ‘जागतिक गरिबी निर्मुलन’ दिवस म्हणून जाहीर केलेला आहे. सध्या निवडणुकीचे वारे वाहत असल्याने भारतात बऱ्याच जणांना अचानक गरीब दिसू लागले आहेत आणि गरिबीची जाणीव होऊ लागली आहे. गरिबी हेच जगातील दुःखाचं मुख्य कारण आहे. पराकोटीला पोहोचलं की शेवटी ह्या दुःखाचाच अभिमान मग मनात उरतो . . .\nही काव्यकथा यूट्यूबवर https://youtu.be/XykWLdJfMEM ह्या ठिकाणी ऐकता येईल.\nएकदा आमच्या खोलीत बसलो होतो दोघे मित्र\nतो होता वाचत घरून पाठवलेले पत्र\nमित्र होतो तरी ओळख फार नव्हती आमची\nभेटून एकमेकां झाला होता महिना मात्र || १ ||\nउन्हाळ्याला होते दिवस फक्त उरले पंधरा\nघेणे मला भाग होते नवीन एक सदरा\nजुना सदरा माझा होता फाटून झाला जीर्ण\nहिवाळ्यात शालीखाली लपत होता बरा || २ ||\nबाप गेला ठेऊन गरिबी नव्हतं कोणी शिकलं\nघरचं कोणीच माणूस माझ्या शाळेत नव्हतं टिकलं\nएकच मुलगा हुशार धरली आर्इने पण जिद्द\nठेवत होती गहाण शेतात जे जे काही पिकलं || ३ ||\nडोळे लावून बसली होती मुलगा होणार मोठा\nआला शिकून परत की मग नाही कशाला तोटा\nवस्तुस्थिती पण बेकारीची मलाच होती ठाऊक\nडोळे आले भरून आठवून समज तिचा तो खोटा || ४ ||\nदिसत नव्हता मार्ग जीवन झाले असे भकास\nविचार होतो करत आणखीन होत होतो उदास\nइतक्यात लक्ष गेले मित्र रडत होता हमसून\nमला म्हणाला आयुष्यात मी झालो बघ नापास || ५ ||\nमनात म्हंटले माझे दु:ख ठाऊक ह्माला नाही\nपत्र त्याने हाती दिले ते मी वाचून पाही\nबाप लिहीत होता पत्र हाती अन्य कुणाच्या\nस्वत: होता अंध त्याला दिसत नाही काही || ६ ||\nगहाण होते घर पुरात वाहून होते गेले\nपुराने त्या जे जे होते सारे काही नेले\nसावकाराने तारण म्हणून बहीण उचलून नेली\nत्या धक्क्याने आर्इलाही त्याच्या वेडे केले || ७ ||\nआता मुलगा हाच एक उरे त्यांस आधार\nनाहीतर आत्महत्या होता शेवटचा विचार\nत्याच्याकडे पैसे नव्हते गावी जाण्यापुरते\nतिळ तिळ तुटले काळीज सोसवत नव्हता त्याला भार || ८ ||\nहेलावून मी गेलो पाहून दु:खाचे ते माप\nडोळ्यांमध्ये आणि दाटला माझ्या मग संताप\nमागेपुढे नाही पाहीले धावून त्यावर गेलो\nअनावर मी झालो होतो मारले त्यास अमाप || ९ ||\nजगात मोठे दु:ख माझे मजला होता गर्व\nमाझ्यापेक्षा कमी दु:खी होते बाकी सर्व\nहिरावली ती एकच होती माझी अमूल्य ठेव\nअनभिषिक्त सम्राट मी दु:खाचा भूतपूर्व || १० ||\nसमजून गेला तोही मनात मनचे माझ्या भाव\nवर्मी माझ्या बसला होता दु:खाचा तो घाव\nआपले दु:ख कुरवाळायचा छंद असे आपल्याला\nदु:ख समजण्या बाकीच्यांचे नसतो त्यात वाव || ११ ||\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nपुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.\nचांगलं तेवढं घ्यावं जानेवारी 20, 2022\nभारत रत्न खान अब्दुल गफार खान जानेवारी 18, 2022\nभारत रत्न भीमसेन जोशी जानेवारी 18, 2022\nसंदीप दांडेकर commented on आई\nविशाल शिंदे commented on आई\nकाव्यकथा काव्यगाथा प्रेमकाव्य बालकाव्य भक्तिकाव्य भारत रत्न रामायण लघुकथा लघुकथासंग्रह वस्तुवाचक वैचारिक कविता वैज्ञानिक / तात्वज्ञानिक कविता व्यक्तिवाचक कविता सणावली सामाजिक कादंबरी स्थलवाचक कविता\n© २०१८-२१, नवनिर्मिती | संकेतस्थळ श्रेय - वेब वर्चुओसो", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00651.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.livemarathi.in/ambika-pathology-laboratory-receives-nabl-rating/", "date_download": "2022-01-23T21:49:46Z", "digest": "sha1:A3LTAHEPQR65VFJB54ZVQT4JMA3SCEAE", "length": 13160, "nlines": 100, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "अंबिका पॅथॉलॉजी लॅबोरेटरीला ‘एनएबीएल’ मानांकन प्राप्त… | Live Marathi", "raw_content": "\nHome आरोग्य अंबिका पॅथॉलॉजी लॅबोरेटरीला ‘एनएबीएल’ मानांकन प्राप्त…\nअंबिका पॅथॉलॉजी लॅबोरेटरीला ‘एनएबीएल’ मानांकन प्राप्त…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरमधील अंबिका पॅथॉलॉजि लॅबोरेटरीने जानेवरी २०२० मध्ये एनएबीएल (राष्ट्रीय परीक्षण व अंशसंशोधन प्रयोगशाळा प्रत्यायन बोर्ड, भारत) मानांकन प्राप्त केले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील ही पहिलीच खाजगी मानांकित लॅबोरेटरी झाली आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावरील आय एलसी-एमआरए मानांकन देखील प्राप्त झाली आहेत. अशी माहिती लॅबोरेटरीचे डॉ. आर. एस. पाटील यांनी आज (शुक्रवार) पत्रकार परिषदेत स���ंगितले.\nडॉ. पाटील म्हणाले की, अंबिका पॅथॉलॉजी लॅबोरेटरी ही गेली २५ वर्षे कोल्हापुरात कार्यरत आहे. अंबिका लॅब ही कोल्हापूर जिल्ह्यातील एक नामांकित आणि अत्याधुनिक लॅब आहे. अत्याधुनिक उपकरणे बसविल्यामुळे अतिशय कमी वेळेत रुग्णांना रिपोर्ट प्राप्त होणार आहेत. एनएबीएल ही भारत सरकारच्या विज्ञान अन तंत्रज्ञान विभागाअंतर्गत एक स्वायत्त संस्था आहे. जी पॅथॉलॉजि लॅबच्या गुणवत्तांची आणि तांत्रिक क्षमतेची तृतीय पक्ष मूल्यांकन प्रदान करते. हे मानांकन मिळाल्यामुळे रुग्णांच्या हक्कांचा आदर आणि त्यांचे संरक्षण होते. यामुळे रुग्णांना पुरवलेल्या सेवांबरोबरच नागरिकांचा आत्मविश्वास वाढतो.\nअंबिका लॅबला एनएबीएल आणि आयसीएमआर नामांकन मिळाले आहे. त्यामुळे वेगवेगळ्या आरएनए, डीएनए सारख्या आरटीपीसीआर तपासणी त्यामध्ये कोव्हिड, डेंग्यू, चिकन गुनिया, कावीळ सारख्या आदी चाचण्या अंबिका लॅबमध्ये होत असल्यामुळे पुणे किंवा मुंबई या ठिकाणी रुग्णांना जाण्याची गरज नाही.\nअंबिका लॅब ही पश्चिम महाराष्ट्रातील एक मॉडर्न लॅंब आहे. लॅबमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाबरोबर उच्च शिक्षित अनुभवी, प्रशिक्षित आणि व्यावसायिक डॉक्टर्स व कर्मचारी कार्यरत आहेत. अंबिका पेंथॉलॉजी लॅबोरेटरीने कोल्हापूरकरांना अनेक चाचण्या अगदी अत्यल्प दरात व त्याच दिवशी उपलब्ध करून दिल्याने पेशंट आणि त्यांच्या नातेवाईकांचा मौलिक वेळ आणि पैसे कमी होण्यास मदत झाली आहे. कोल्हापूरमधील अंबिका लॅब ही डायग्रोस्टिक क्षेत्रातील एक प्रगतीदर्शक मार्गावर यशस्वी वाटचाल करणारी लॅब म्हणून नेहमीच अग्रेसर राहील, असा विश्वास डॉ. पाटील यांनी व्यक्त केला.\nPrevious articleदिपाली कतगर आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित…\nNext articleअखेर जनतेनेच काढले थुकींच्या विरोधात हद्दपारीचे वॉरंट (व्हिडीओ)\nअन्यथा गोकुळच्या कारभारासंदर्भात सर्व पुराव्यांसह जनतेसमोर जावं लागेल : शौमिका महाडिक\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार प्रेरणादायी : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर\nबेरकळवाडी गावाला ‘गोकुळ’ च्या संचालकांची भेट…\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार प्रेरणादायी : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर\nकुरुंदवाड (प्रतिनिधी) : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कार्य आणि नेतृत्व शब्दात सामावणे अशक���य आहे. त्यांचे विचार पुढील पिढ्यांना देखील प्रेरणा देत राहतील. सामान्य माणसांच्या प्रश्नांवर प्रत्यक्ष मैदानात झुंजणाऱ्या,सर्वसामान्य माणसांचा ते बुलंद आवाज होते. देशाच्या...\nबेरकळवाडी गावाला ‘गोकुळ’ च्या संचालकांची भेट…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या मार्गदर्शनाखाली करवीर तालुक्यातील बेरकळवाडी गावाला संचालकांनी भेट दिली. या गावात गुजरात व हरियाणा राज्यातून जातिवंत ४८ म्हैशी खरेदी केलेल्या असून त्यांच्या पासून जन्मलेली मादी वासरे,...\nबिटकॉईनमध्ये गुंतवणुकीदाराची २० लाखांची फसवणूक : तिघांवर गुन्हा दाखल\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करायला लावून केदार रानडेसह अन्य दोघांनी २० लाखांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी सुहास नागन्नावार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजरामपुरी पोलीस ठाण्यात केदार रानडेसह अन्य दोघां विरोधात...\nजिल्ह्यात चोवीस तासात ‘७२३’ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात ७२३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात दोघांचा मृत्यू झाला असून ४२२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – ३११, आजरा –...\nशिवसेनेतर्फे मोफत युनिव्हर्सल पासचे वाटप : रविकिरण इंगवले\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कोरोनाचे दोन डोस पूर्ण झालेल्या नागरिकांना विनामूल्य कोरोना डोसचे प्रमाणपत्र (युनिव्हर्सल पास) विनामूल्य देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. अशी माहिती माजी उपमहापौर रविकिरण इंगवले यांनी...\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘गडहिंग्लज अर्बन’ला भेटला ‘हर्षद मेहता’.. : 13 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली...\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00652.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tv9marathi.com/national/kangana-ranauts-tweets-deleted-again-twitter-says-rules-violated-389144.html", "date_download": "2022-01-23T21:46:07Z", "digest": "sha1:7C4VRAIIF4DNX2YVIGRBWPOE6CYVQ5TN", "length": 18326, "nlines": 252, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nकंगनाला ट्विटरचा झटका, आक्षेपार्ह ट्विट हटवले; अकाउंट बॅन होणार\nक्रिकेटपटूंविरोधात आपत्तीजनक ट्विट केल्याप्रकरणी अभिनेत्री कंगना रणौतवर ट्विटरने कारवाई केली आहे. (Kangana Ranaut's Tweets Deleted Again, Twitter Says Rules Violated)\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nनवी दिल्ली: क्रिकेटपटूंविरोधात आपत्तीजनक ट्विट केल्याप्रकरणी अभिनेत्री कंगना रणौतवर ट्विटरने कारवाई केली आहे. ट्विटरने तिच्या दोन पोस्ट डिलीट केल्या असून सामाजिक तेढ निर्माण होईल, असं ट्विट न करण्याची तंबीही ट्विटरने कंगनाला दिली आहे. त्यामुळे कंगनाचं अकाउंट पुन्हा बॅन केलं जाण्याची जोरदार चर्चा रंगली आहे. (Kangana Ranaut’s Tweets Deleted Again, Twitter Says Rules Violated)\nदेशात शेतकरी आंदोलन सुरू आहे. त्यावर ट्विटरवरून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. क्रिकेटपटू रोहित शर्मानेही ट्विट करून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला होता. त्यावर कंगनाने आक्षेपार्ह ट्विट केलं होतं. त्यामुळे ट्विटरन कंगनाच्या या ट्विटची दखल घेऊन त्यावर कारवाई केली आहे. ट्विटरने कंगनाच्या दोन्ही पोस्ट डिलीट केल्या आहेत. कंगनाने नियमांचा भंग केल्याचं कारण देत ही कारवाई करण्यात आली आहे. कंगनाने ज्या पद्धतीने भाषेचा वापर केला आहे. ती या प्लॅटफॉर्मसाठी योग्य नाही. आमच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या ट्विट्सवरच आम्ही कारवाई केली आहे, असं ट्विटरने म्हटलं आहे.\nकाय होते कंगनाचे ट्विट\nया ट्विटमधून कंगनाने रोहितवर थेट निशाणा साधला होता. रोहित खूप घाबरला आहे. ते आपलं म्हणणं मांडत आहेत. केंद्र सरकारचं क्रांतीकारक पाऊल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेतकरी कायद्याविरोधात शेतकरी का असतील गोंधळ घालणारे लोक दहशतवादी आहेत. त्यांना भीती वाटत आहे. रोहितनेही ते जाणून घ्यावं, असं कंगनाने म्हटलं होतं.\nरोहित काय म्हणाला होता\nभारत हा एकसंध असून आपण सर्वजण मिळून समस्येवर मार्ग काढणं ही काळाची गरज आहे. आपल्या शेतकऱ्यांचा देशाच्या विकासात महत्वाचा वाटा आहे. देशाच्या भल्यासाठी सर्वजण एकत्रित येऊन त्यांची जबाबदारी पार पाडतील, असं ट्विट रोहित शर्मा यानं केलं होते.\nएका ट्विटमध्ये तर कंगना रणौतनं “हे सर्व क्रिकेट खेळाडू धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का अशा स्वरुपात का बोलत आहेत” असा सवाल उपस्थित केला. याचवेळी तिन पुन्हा एकदा शेतकरी आंदोलनाबद्दल वादग्रस्त वक्तव्यं केल.”ते दहशतवादी आहेत त्यांच्यामुळे गोंधळ निर्माण झाला आहे. त्यांची भीती वाटते हे सांगून टाका, असं आव्हान कंगनानं क्रिकेटर्सना दिलं आहे. (Kangana Ranaut’s Tweets Deleted Again, Twitter Says Rules Violated)\nकंगना रोहित शर्माच्या ट्विटवर म्हणाली, हे सर्व क्रिकेटर्स म्हणजे धोबी का कुत्ता, घर का ना घाट का\nजगप्रसिद्ध पॉपस्टारच्या ट्विटला उत्तर देताना कंगना म्हणते, आंदोलन करणारे शेतकरी नाहीत तर दहशतवादी \nFarmer Protest: भारतासाठी काय चांगलं हे आम्हाला कळतं, बाहेरच्यांनी नाक खुपसू नये: सचिन तेंडुलकर\n सोशल मीडियापासून निवांतपणा हवा असेल तर त्यासाठी खास 10 टीप्स\nलाईफस्टाईल 3 days ago\nVirat Kohli | कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने वेस्ट इंडिजवर मोठा विजय मिळवला, तेव्हा विराटने झळकावले होते द्विशतक\nआनंद महिंद्रा यांनी अलिबागमधल्या सूर्यास्ताचा सुंदर फोटो केला ट्विट, नेटिझन्सनीही Share केले अप्रतिम Photos\nट्रेंडिंग 2 weeks ago\nMumbai | निर्बंध लागू झाल्यानंतर मुंबईतील उद्यान आणि राणी बाग पूर्णपणे बंद\nAssembly Election 2022 | पाच राज्यांतील निवडणुकांसाठी काय आहे नियमावली \nसैफ अली खानच्या मुलासोबत ही कुणाची मुलगी\nरोहित-जुईलीचा साखरपुडा संपन्न, फोटो सोशल मीडियावर व्हायरल \nपाळणा हलला, देसी गर्ल आई झाली\nया अभिनेत्रींचंं झालं होतं ‘कास्टिंग काऊच’\nठसकेबाज उर्फी जावेदचा हटके अंदाज..\nVideo : नाना पटोलेंची मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच बावनकुळेंनी पुतळा जाळला, तर दरेकरांचं जोरदार प्रत्युत्तर\nNana Patole : भिवंडीला पुन्हा काँग्रेसचा गड बनवा आणि स्वबळावर काँग्रेसचा झेंडा फडकवा : नाना पटोले\nउद्धव ठाकरे म्हणाले ‘युतीत 25 वर्षे सडली’; मग 2 वर्षात काय कमावलं\nKalyan : रिंग रोड रस्ता बाधितांचे बीएसयुपी प्रकल्पात पुनर्वसन करणार, खासदार श्रीकांत शिंदे यांची माहिती\nSpecial Report | नागपुरात एमपीएससीचा पेपर फुटला, अभाविपचा दावा; आयोग म्हणते असं काही घडलंच नाही, नेमकं काय\nपाकमधील धुळीच्या वादळाने मुंबईकरांची हुडहुडी, गार वाऱ्यांनी मुंबई गारठली, येत्या 48 तासांत अवकाळीची शक्यता\nSpecial Report : पुतळ्यावरून पुन्हा एकदा ‘एमआयएम’-शिवसेनेत जुंपली; जलील अन् खैरेंमध्ये खडाजंगी\nThane : शाळा, महाविद्यालय, रेल्वे स्थानक बाँबने उडविण्याची धमकी; ठाणे पोलीस शाळेला आला ईमेल\nडिसले गुरुजींच्या पीएचडीचा मार्ग मोकळा; अध्यायन रजे��्या अर्जला अखेर मंजुरी\nबिटींग द रिट्रीट मध्ये 70 वर्षांपासून वाजणाऱ्या ‘त्या’ गाण्याची गोष्ट जे यंदा वाजविले जाणार नाही..\nउद्धव ठाकरे म्हणाले ‘युतीत 25 वर्षे सडली’; मग 2 वर्षात काय कमावलं\nपाकमधील धुळीच्या वादळाने मुंबईकरांची हुडहुडी, गार वाऱ्यांनी मुंबई गारठली, येत्या 48 तासांत अवकाळीची शक्यता\nIND vs SA, 3rd ODI, LIVE Cricket Score: द. आफ्रिकेची भारतावर 4 धावांनी मात, सलग तिसऱ्या सामन्यात भारताचा दारुण पराभव\nVideo : नाना पटोलेंची मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच बावनकुळेंनी पुतळा जाळला, तर दरेकरांचं जोरदार प्रत्युत्तर\n‘राज्यात मुघल पुन्हा कबरीतून अवतारले, ज्वलंत हिंदुत्ववादी मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये वीर टिपूची उद्याने’\nबिटींग द रिट्रीट मध्ये 70 वर्षांपासून वाजणाऱ्या ‘त्या’ गाण्याची गोष्ट जे यंदा वाजविले जाणार नाही..\nJanhvi kapoor | Yellow बिकनीत जान्हवी दिसतेय खास, काय आहे यल्लो बिकनीचा राज\nCorona, Omicron Cases Maharashtra LIVE : संसद भवनातील 875 कर्मचारी पॉझिटीव्ह; उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनाही कोरोनाची लागण\nMaharashtra News Live Update : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांशी संवाद\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00652.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://kolaj.in/published_article.php?v=Women-in-Indian-army-will-be-served-on-permanent-commission-says-supreme-courtTT0502820", "date_download": "2022-01-23T20:56:34Z", "digest": "sha1:PUXFPQ4U2Z6AGDGUPZ2UEB36XDXR7KNL", "length": 28271, "nlines": 134, "source_domain": "kolaj.in", "title": "आता बायकांचा लढा युद्धभूमीवरच्या समानतेसाठी!| Kolaj", "raw_content": "\nआता बायकांचा लढा युद्धभूमीवरच्या समानतेसाठी\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nमहिला अधिकार चळवळींसाठी कालचा दिवस सोन्याच्या अक्षराने लिहावा असा होता. अगदी ऐतिहासिक म्हणावं असा होता. सुप्रीम कोर्टाने सैन्यदलात पुरुषांसारखंच महिलांचीही पूर्णवेळ भरती करण्याचा निकाल दिलाय. बायकांना लष्करातल्या वरिष्ठ पदांपासून दूर ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून वेगवेगळी कारणं दिली जात होती. यावरून कोर्टाने सरकारला फटकारलं. पण बायकांची खरी लढाई इथूनच सुरू होणार आहे.\nतू अमुक करू शकत नाहीस. तमुक करू शकणार नाहीस. अमकं करायची परवानगी तुला नाही. किंवा तमकं करण्याची तुझी कुवत नाही. तू सातच्या आत घरी आली पाहिजे. का कारण तू एक मुलगी आहेस कारण तू एक मुलगी आहेस मुलींनी घर सांभाळावं, मुलंबाळं सांभाळावीत. हेच मुलींचं काम आहे, असं आपण व���ळोवेळी ऐकतो. या विरोधात महिला अधिकार चळवळ अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या पातळ्यांवर दोन हात करताहेत.\nआता तर या बुरसटलेल्या मानसिकतेवर खुद्द सुप्रीम कोर्टाने बोट ठेवत केंद्र सरकारलाच फटकारलंय. कोर्टाने काल १७ फेब्रुवारी २०२० ला महिलांची सैन्यदलात स्थायी भरती करण्याचा निकाल दिलाय. कोर्टाचा हा निकाल म्हणजे महिला अधिकार चळवळीने वेगवेगळ्या प्रश्नांवर स्त्रीपुरुष समानतेसाठी उभारलेल्या लढ्याला आलेलं एक फळ आहे.\nपुरुषांसारखंच महिलाही लष्करातल्या कमांड पोस्ट सांभाळू शकतात आणि लष्करातल्या पुरुष अधिकाऱ्यांप्रमाणेच महिलांनाही परमनंट कमिशनसाठी अर्ज करता येईल, असा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलाय. तसंच केंद्र सरकारला मानसिकता बदलण्याची गरज असल्याचंही सुनावलंय.\nमहिला हवाई दलात युद्धभूमीवर लढतात\nब्रिटिश काळात १८८८ मधे पहिल्यांदा भारतीय लष्करात महिलांची एन्ट्री झाली. युद्धात घायाळ झालेल्या सैनिकांना मलमपट्टी करण्यासाठी आणि त्यांची सेवा सुश्रृषा करण्यासाठी लष्करात बायकांना संधी देण्यात आली. या संधीचं सोनं करत पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात महिलांनी जबरदस्त कामगिरी केली. नूर इनायत खान सारख्या मुलीला धैर्यासाठी पुरस्कारही मिळाले. पुढे भारत स्वतंत्र झाल्यानंतरही महिलांना लष्कराच्या वैद्यकीय विभागात घेतलं जाई.\nबीबीसीच्या एका बातमीनुसार, १९९२ मधे पहिल्यांदा वैद्यकेतर विभागांमधे महिलांना एन्ट्री मिळाली. सध्या लष्करात महिलांना फक्त डॉक्टर, नर्स, इंजिनिअर, सिग्नल यंत्रणा सांभाळणाऱ्या, वकील आणि प्रशासकीय पदांवरवरच नियुक्त केलं जातं. इतकंच नाही तर प्रत्यक्ष युद्धभूमीवर जाऊन त्यांनी जखमी जवानांवर उपचार केलेत. स्फोटकं हाताळली आहेत. भूसुरुंगांचा शोध लावून ती निकामी केली आहेत. कम्युनिकेशन केबल टाकण्याचं कामही चोखपणे पार पाडलंय. लष्करात जवळपास सर्वच भूमिका महिलांनी बजावल्यात.\nदुसरीकडे १९९२ पासून महिलांना हवाई दलात लढाऊ भूमिका देण्यात आली. आज लढाऊ वैमानिक म्हणून त्या युद्धक्षेत्रातही कामगिरी बजावत आहेत. लवकरच नौदलातही त्यांना सामावून घेतलं जाणार आहे. नौदल आणि हवाई दलात महिला अधिकारी लढाऊ सेवा पार पाडत असल्या तरी सैन्यदलात त्यांना अजूनही संधी मिळू शकली नाही. प्रत्यक्ष युद्धभूमीवर सैनिक म्हणून लढायला जायच्या संधीपासून महिलांना वंचित ठेवण्यात आलंय. एका अर्थाने सरकारने वेगवेगळी कारणं देत महिलांसाठी संधीचं दार बंद करून घेतलंय.\nबीबीसीच्याच बातमीनुसार, ‘२०१९ च्या आकडेवारीनुसार जगातलं दुसऱ्या क्रमांकाचं सैन्यदल असलेल्या भारतीय लष्करात महिलांचा टक्का केवळ ३.८ टक्के इतकाच आहे. याउलट हवाई दलात १३ टक्के आणि नौदलात ६ टक्के महिला आहेत. सैन्य दलात ४० हजारांहून जास्त पुरुष अधिकारी आहेत. तर महिला अधिकाऱ्यांची संख्या जेमतेम दीड हजार इतकी आहे.’\nहेही वाचा : आई होण्याचं आदर्श वय सरकार कसं ठरवणार\nकेंद्र सरकारचा दृष्टिकोन भेदभावाचा\nभारतीय लष्करात पुरुषाला रिटायरमेंटचं वय येईपर्यंत म्हणजे साधारण वयाच्या ६० व्या वर्षापर्यंत सेवा देण्याची मुभा होती. यालाच परमनंट कमिशन असं म्हणतात. पण महिलांना मात्र परमनंट कमिशनवर काम करण्याची मुभा नव्हती. शॉर्ट टर्म कमिशन म्हणजे जास्तीत जास्त १४ वर्ष महिला काम करू शकतात, असा नियम होता.\nकाम करण्याची संधी कमी काळ असल्यामुळे महिलांना आपोआपचं मोठ्या किंवा वरच्या पदावर काम करण्यापासून वंचित राहावं लागातं. तसंच वरच्या पदावर पोचण्यासाठी अनुभवही त्यांच्याकडे नसतो. साहजिकच, कमांडोंसारख्या प्रतिष्ठित पदांवर महिलांची नियुक्ती होत नाही. याविरोधात २०१० मधे लष्करातल्या महिलांनीच दिल्ली हायकोर्टात एक याचिका दाखल केली होती.\nहायकोर्टानं लष्करात १४ वर्ष पूर्ण झाल्यानंतर पुरुषांसारखंच महिलांचीही कायमस्वरुपी नेमणूक करण्याचे आदेश संरक्षण खात्याला दिले होते. पण केंद्र सरकारनेही महिलांना अधिकार मिळवून देणाऱ्या या आदेशाला आव्हान देत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. या याचिकेवर काल निकाल देताना न्यायमूर्ती धनंजय चंद्रचुड आणि न्यायमूर्ती अजय रस्तोगी यांच्या खंडपीठाने हायकोर्टाचाच निकाल कायम ठेवत केंद्र सरकारला झटका दिला.\nसुप्रीम कोर्टाने म्हटलं, ‘हायकोर्टाच्या निर्णयावर फेरविचार करण्यासाठी कोणतंही कारण समोर दिसत नाही. उलट, संविधानात नमूद केलेलं असतानाही महिलांना समान संधींचा अधिकार न मिळणं हे दुर्दैवी आहे. ही गोष्ट स्वीकारार्ह नाही. लष्करात महिलांना परमनंट कमिशनपासून वंचित ठेवण्यातून सरकारचा पूर्वग्रह दिसतो. लष्करात असलेला लिंगाआधारीत भेदभाव कमी करणं गरजेचं आहे. त्यामुळेच लष्करातल्या सगळ्या शाखांमधे महिलांची कायम स्वरूपी नेमणूक करावी.’ तसंच तीन महिन्यांमधे निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेशही कोर्टाने सरकारला दिलेत.\nमहिलांना संधीपासून रोखण्याची कारणं\nबाला सुब्रमण्यम आणि नीला गोखले या दोन वकिलांनी सरकारची बाजू मांडली. या प्रकरणाच्या सुनावणीवेळी केंद्र सरकारकडून फार मजेशीर युक्तिवाद करण्यात आलेत. यातला पहिला युक्तिवाद म्हणजे, महिलांनी दिलेले आदेश ऐकण्याची पुरूषांना सवय नसते, त्यामुळे अधिकाराच्या पदावर महिलांची नियुक्ती करता येणार नाही, असं सरकारचं म्हणणं होतं.\n‘लष्करात ग्रामीण पार्श्वभूमी असणाऱ्या पुरुष सैनिकांची संख्या मोठी. त्यांची सामाजिक पार्श्वभूमी बघता आणि काम करण्याची पुरुषप्रधान मानसिकता बघता महिला अधिकाऱ्यांनी दिलेले आदेश पाळण्याची त्यांची मानसिकता नाही,’ असं कारण सरकारी वकिलांनी म्हणजेच सरकारने मांडलं.\nयाशिवाय, महिलांना आई होण्याच्या काळात प्रदीर्घ मॅटर्निटी लिव घ्यावी लागते. महिलांवर कौटुंबिक जबाबदाऱ्या असतात, त्यामुळेही त्यांना वरच्या पदावर घेणं योग्य होणार नाही. युद्ध सुरू असताना एखाद्या महिला सैनिक युद्धबंदी झाल्यास ती गोष्ट आर्मी आणि सरकार दोघांसाठी अवघड होऊन बसेल. त्यामुळे महिलांना प्रत्यक्ष लढण्यापासून दूर ठेवणंच चांगलं, असा टिपिकल सनातनी युक्तिवाद सरकारने महिलांना संधीपासून रोखण्यासाठी मांडला.\nहेही वाचा : २०१९ चा निरोप : गेल्या वर्षभरात महिलांच्या जगात काय काय झालं\nसमाजात समानता कधी येणार\nघरच्या जबाबदाऱ्या, प्रसुती रजा वगैरे सगळ्या बाईला संधींच्या समानतेपासून रोखण्यासाठी बोलायच्या गोष्टी झाल्या. महिलांची वरिष्ठ पदांवर नेमणूक न करण्यामागचं खरं कारणं म्हणजे सैन्यातली पुरुषी मानसिकता हे आहे. कारण सत्तेतलं, अधिकारातलं पुरुषी वर्चस्व कायम राखण्यासाठी बाईला अशीच वेगवेगळी कारणं देऊन संधींपासून वंचित ठेवलं जातं.\nमध्यंतरी सैन्यदलाचे तत्कालीन प्रमुख आणि विद्यमान चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत यांच्या बोलण्यावरून भरपूर वाद झाला होता. २०१८ मधे एका न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत 'महिला जवानांना प्रायवसी आणि सुरक्षेची अधिक गरज असते. युद्धात महिला जवानाचा मृत्यू स्वीकारण्याची भारतीय मानसिकता नाही. इतकंच नाही तर सहकारी जवानांच्या नजर���पासूनही त्यांचं रक्षण करावं लागतं', असं ते म्हणाले होते.\nएएनआय या न्यूज एजन्सीशी बोलताना याच रावत यांनी महिलांची पूर्णवेळ भरती केल्यावरही त्यांना कशा पद्धतीचं काम दिलं जाईल, याबद्दल वाच्यता केली होती. ते म्हणाले, ‘आम्हाला भाषांतरकाराची गरज आहे. दुसऱ्या देशाशी बातचीत करायची असेल तर भाषांतरकाराची गरज पडते. अशावेळी महिला चांगल्या कामगिरी बजावू शकतात. शिवाय, माहिती युद्ध, त्याचे अकाउंट्स अशा लष्कराशी निगडीत गोष्टीतही महिलांनी यावं यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. महिला काम करू शकतील आणि त्यांना कायमस्वरूपी पदावर घेऊ शकू अशा क्षेत्रांचा आम्ही शोध घेत आहोत.’\nमहिला प्रत्यक्ष सीमेवर लढू शकत नाहीत, त्यांची तेवढी कुवत नाही. त्यांना घरच्या जबाबदाऱ्या असतात या प्रकारची विधानं महिलांविषयीचा भेदभावच दाखवतात. भाषांतरकार असणं ही महिलांच्या कामाची चौकट खुद्द सैन्यातल्या सर्वोच्च अधिकाऱ्यांनीच आखून दिलीय. महिला म्हणजे देशाची अब्रू. शत्रूदेशांनी आपली बाई पकडून नेली म्हणजे आपली अब्रूच त्यांच्या हातात गेली, हीच मानसिकता केंद्र सरकारच्या वकिली युक्तिवादातून अधोरेखित होते.\nमहत्त्वाचं म्हणजे ‘बेटी बचाव बेटी पढाव`चा नारा देणाऱ्या केंद्र सरकारकडूनच हे असे युक्तिवाद केले जातायत. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने निदान कायद्याच्या चौकटीत तरी लष्करात समानता आलीय, असं म्हणता येईल. पण कायद्याने दिलेल्या न्यायाचं फळ प्रत्यक्ष चाखायला कसं मिळतं हे येत्या काळातच दिसणार आहे. सध्या तरी मुलाने गाड्या, बंदुकीशी आणि मुलीने बाहुलीशीच खेळायचं ही बुरसटलेली, मध्ययुगीन मानसिकता असल्याचं कोर्टाच्या निकालातून अधोरेखित झालंय.\nया तीन लेखिका जग गाजवत आहेत\nमुलगी जगणं शिकली, तरच प्रगती होणार ना\n#NoBra या हॅशटॅगविषयी ब्र का नाही काढायचा\n१०० बलात्काऱ्यांच्या मुलाखती घेणाऱ्या तरुणीचं म्हणणं ऐकायलाच हवं\nआयेशा मलिक: अस्थिर पाकिस्तानला मिळालीय नवी दिशा\nआयेशा मलिक: अस्थिर पाकिस्तानला मिळालीय नवी दिशा\nतेजवीराची सावली होता आलं याची कृतार्थता मोठी\nतेजवीराची सावली होता आलं याची कृतार्थता मोठी\nएडवर्ड ऑसबॉर्न विल्सन: ४०० प्रजाती शोधणारा मुंग्यांचा माणूस\nएडवर्ड ऑसबॉर्न विल्सन: ४०० प्रजाती शोधणारा मुंग्यांचा माणूस\nपंतप्रधानांच्या सुरक्षेतली चूक नेत्यांसाठी इवेंट, टीवीसाठी कंटेंट\nपंतप्रधानांच्या सुरक्षेतली चूक नेत्यांसाठी इवेंट, टीवीसाठी कंटेंट\nगोवा: उंदीरउड्यांच्या खेळात नेमकी कुणाची सरशी\nगोवा: उंदीरउड्यांच्या खेळात नेमकी कुणाची सरशी\nभगवंत मान: कॉमेडीयन ते मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारीपर्यंतचा प्रवास\nभगवंत मान: कॉमेडीयन ते मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारीपर्यंतचा प्रवास\nकोरोना काळात सरकार शाळा, कॉलेज बंद का करतंय\nकोरोना काळात सरकार शाळा, कॉलेज बंद का करतंय\nआयेशा मलिक: अस्थिर पाकिस्तानला मिळालीय नवी दिशा\nआयेशा मलिक: अस्थिर पाकिस्तानला मिळालीय नवी दिशा\nतुलसी गौडा : जंगलाची भाषा येणारी जंगलातली बाई\nतुलसी गौडा : जंगलाची भाषा येणारी जंगलातली बाई\nनव्या स्क्रॅपिंग पॉलिसीनं भारतातलं ऑटोमोबाईल क्षेत्र सुधारेल\nनव्या स्क्रॅपिंग पॉलिसीनं भारतातलं ऑटोमोबाईल क्षेत्र सुधारेल\nसोफिया दिलीप सिंग : ब्रिटिश महिलांच्या मतदानाच्या हक्कासाठी लढणारी राजकुमारी\nसोफिया दिलीप सिंग : ब्रिटिश महिलांच्या मतदानाच्या हक्कासाठी लढणारी राजकुमारी\nयेत्या काळात ढगफुटीच्या घटना वाढणार असल्याचं शास्त्रज्ञ का म्हणतायत\nयेत्या काळात ढगफुटीच्या घटना वाढणार असल्याचं शास्त्रज्ञ का म्हणतायत\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00654.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://marathimadhe.in/ganesh-chaturthi-makar-decoration-ideas/", "date_download": "2022-01-23T21:09:26Z", "digest": "sha1:F3KIGET5A4RD3T3NTMRRCJD42ETGCHSZ", "length": 9759, "nlines": 65, "source_domain": "marathimadhe.in", "title": "Ganesh Chaturthi Makar Decoration (Aras) Home Ideas | गणेश चतुर्थी मकर (आरास) सजावट कशी करावी? - Share Market in Marathi | Marathi Share Market", "raw_content": "\nनमस्कार मित्रांनो जस की तुम्हाला माहिती आहेच की आपला लाडका बाप्पा आपल्या भक्तांच्या भेटी करीता सप्टेंबर महिन्यातील १० तारखेला येत आहे. तर आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची तय्यारी करावी लागणार आहे.\nआपला लाडका गणराया येणार आहे म्हणून सर्वच घरात लगबग चालू असेल कोणतरी घराची रंग रांगोटी करत असेल कोणतरी साफ सफाई करत असेल. कोणीतरी मकर बनवायला सामान आणायला गेलं असेल कारण आपल्याला बाप्पासाठी सजावट करावी लागणार आहे ना.\nतर गणेश चतुर्थी करीता आपल्याला काही भन्नाट idea या पोस्ट मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. आपल्या लाडक्या बाप्पाला घरात एक चांगला मकर आणावा लागणार आहे. आपल्याला काही नवीन नवीन मकर बनवण्याच्या कल्पना सुचवू इच्छितो.\nलाडक्या बाप्पाला मकर खरेदी करा.\nबाप्पासाठी सजावटीचे सामान मिळवा ऑनलाईन\nECO friendly Ganesh utsava साजरा करण्यासाठी काय करावे\nलाडक्या बाप्पाला मकर खरेदी करा.\nजर तुम्हाला तुमच्या लाडक्या बाप्पा ला मकर खरेदी करायचा असेल तर खालती काही मकर दिले आहेत. आपण त्यामधील मकर ऑनलाईन खरेदी करू शकता.\nजसं आपण एखाद्या फोटो वरती क्लिक कराल तस तूम्ही ऑनलाईन वेबसाईट वरती redirect होवून खरेदी करू शकाल.\nबाप्पासाठी सजावटीचे सामान मिळवा ऑनलाईन\nआपल्या लाडक्या बाप्पाला सजावट करायला कोणत्या भक्ताला आवडणार नाही. त्या साठी आपण मार्केट मधून किरीट घेवू शकतो बाप्पासाठी माळ घेवू शकतो. बाप्पाला बसण्यासाठी आसन घेवू शकतो.\nबाजारात आपल्याला विविध रंगांच्या चादरी पण भेटतील. त्याचप्रमाणे विविध रंगाचे बल्ब पण मिळतील त्याचा वापर आपण सजावट करण्यासाठी करू शकतो.\nआपल्या सोयिकरिता मी काही उत्तम असे सजावट सामान खाली दिलेले आहे त्याचा उपयोग करून तुम्ही तुमची सजावट सुरेख करू शकाल.\nECO friendly Ganesh utsava साजरा करण्यासाठी काय करावे\nआपल्या पर्यावरणाचा दिवसेंदिवस अधिक अधिका रास होत आहे. त्यामुळे पर्यावरणाला खूप हानी होत आहे. आपण आपल्या पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी ECO friendly genesh utsava साजरा केला पाहिजे या मुळे आपले पर्यावरण पण वाचेल आणि सन देखील साजरे होतील.\nगेले कित्येक वर्षापूर्वी गणेश मूर्ती ही मातीची किँवा शाडूची बनवली जात आसायची मात्र आता हीच गणेश मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसच्या बनवल्या जातात.त्यामुळे पर्यावरणाला खूप त्रास होतो. हे रोखण्यासाठी आपण जेव्हा गणेश उत्सव साजरा करतो तेव्हा शाडूची किँवा मातीची मूर्ती आणावी या मुळे मातीची (शाडूची) मूर्ती विसर्जनाच्या वेळी पाण्यात लवकर विरघळेल.\nगणेश चतुर्थी साठी मकर किंवा आरास बनवण्यासाठी तुम्ही विविध गोष्टींचा उपयोग करू शकता ���ा मध्ये तुम्ही बाजारात मिळणारे पडदे लायटिंग आणि फुलांचा उपयोग करू शकता.\nमी आशा करतो की आपल्याला या पोस्ट मध्ये दिलेली माहिती आवडली असेल आणि त्याचा वापर करून तुम्ही नक्कीच इको फ्रेंडली गणेश चतुर्थी साजरी कराल.\nहे पण नक्की वाचा :\nShare Market Basics In Marathi | शेअर मार्केट बेसिक्स मराठीत\nइंडियन ऑईल दक्षिण विभाग नोकरी महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00654.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://www.nilkantheshwarsamachar.page/2020/04/mBDhdd.html", "date_download": "2022-01-23T21:08:49Z", "digest": "sha1:3MEGBAFL4MWTJBLWYKVDRDP2PY4ANCHG", "length": 6816, "nlines": 34, "source_domain": "www.nilkantheshwarsamachar.page", "title": "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कुटुंबात साजरी करा* राज्यमंत्री संजय बनसोडे यांचे आवाहन", "raw_content": "\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कुटुंबात साजरी करा* राज्यमंत्री संजय बनसोडे यांचे आवाहन\nApril 13, 2020 • विक्रम हलकीकर\n*भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कुटुंबात साजरी करा*\nराज्यमंत्री संजय बनसोडे यांचे आवाहन\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासाठी नेहमीप्रमाणेच घराघरात उत्साह कायम आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही परिस्थितीत आपण कुटूंबियांसोबत घरातच जयंती साजरी करायची आहे. घराबाहेर एकजणही पडणार नाही याची दक्षता प्रत्येक कार्यकर्त्यांनी घ्यावी, असे आवाहन पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी रविवारी केले आहे.\nराज्यमंत्री बनसोडे म्हणाले, भारतरत्न बाबासाहेबांनी सर्वांना कायद्याचे राज्य मिळवून दिले. जगात सर्वोत्कृष्ट राज्यघटना भारताला दिली. त्याच सर्वोच्च घटनेचे आणि कायद्याचे पालन आपल्याला करायचे आहे. सद्या देशात व राज्यात साथ रोग प्रतिबंध कायदा, आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच संचारबंदी लागू आहे. देशातील नागरिकांच्या आरोग्यासाठी आपल्या हितासाठी या कायद्याचा अंमल केला आहे. त्याचे कोणालाही, कोणत्याही स्थतीत उल्लंघन करता येणार नाही. जिल्हा प्रशासन वेळोवेळी ज्या सूचना करीत आहे, त्याचे पालन करावे लागणार आहे.\nसंबंध मानवजातीवरील मोठे संकट आज ओढवले आहे. आज माणुसकीधर्म जपणे हे अधिक गरजेचे आहे. आपल्यामुळे आपला परिवार, आपल्या देशातील प्रत्येक नागरिक सुरक्षित राहणे हेच प्रथम कर्तव्य आहे. देशहित आणि सर्व समाजाचे भले हाच बाबासाहेबांचा विचार आहे, आणि आपण सगळे त्यांच्या विचारांचे पा��क आहोत, असे सांगत राज्यमंत्री बनसोडे यांनी पुन्हा एकदा आपल्या कुटूंबातील सदस्यांसोबत जयंती साजरी करून महामानवाला वंदन करा असे आवाहन केले आहे.\nराज्यमंत्री बनसोडे म्हणाले, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना प्रत्येकाने आपल्या कुटुंबात, घरात राहूनच अभिवादन करायचे आहे. भीमरायांची प्रेरणा गीते, ग्रंथ आणि विचारधन आपल्या सोबत आहे. आजच्या कठीण स्थितीत आपला विवेक, माणूसधर्म जागृत करण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारवरच आपण वाटचाल करू असा विश्वासही राज्यमंत्री बनसोडे यांनी व्यक्त केला.\nश्री हावगीस्वामी महाविद्यालयातील बारावीच्या निकालाची उज्ज्वल परंपरा कायम.\nJuly 17, 2020 • विक्रम हलकीकर\n*महाराष्ट्र महाविद्यालयात कृषी दिनानिमित्त वृक्षारोपन\nJuly 01, 2021 • विक्रम हलकीकर\nमतदार यादीतील नाव वगळणे, समाविष्ठ करणे व दुरुस्ती करुन घेण्याचे आवाहन\nउदगीर शहरामध्ये पर्यावरण,आरोग्य संवर्धन आणि प्रदूषमुक्तीसाठी आयोजित भव्य सायकल रलीमध्ये उदगीरकरांनी सहभागी व्हावे मुख्याधिकारी भारत राठोड\nबेवारस पडलेल्या इसमाचा जीव वाचविला : माजी नगरसेवक अहमद सरवर यांची तत्परता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00654.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://kolaj.in/published_article.php?v=What-budget-said-about-electric-vehicleFZ8329123", "date_download": "2022-01-23T22:24:26Z", "digest": "sha1:M76QYIWFGXIMDSJEQKBA6ENUATQFMO6M", "length": 21411, "nlines": 128, "source_domain": "kolaj.in", "title": "मोदी सरकार प्रोत्साहन देत असलेली इलेक्ट्रिक कार आपणही घेऊ शकतो?| Kolaj", "raw_content": "\nमोदी सरकार प्रोत्साहन देत असलेली इलेक्ट्रिक कार आपणही घेऊ शकतो\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nभारतात इलेक्ट्रिक गाड्यांसाठीच वातावरण अजून तयार झालेलं नाही. पण या बजेटमधे त्यासाठी सरकार प्रयत्न करताना दिसतंय. यंदा साडेसात लाख गाड्यांची विक्री झालीय. म्हणजेच लोकांना या गाड्यांचे फायदे हळूहळू का होईना समजत आहेत. या गाडीचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे ही गाडी सेफ टू ड्राईव आहे.\nआपल्या प्रत्येकाची वेगवेगळी स्वप्नं असतात. त्यातली काही कॉमन स्वप्न म्हणजे स्वत:चं घर. पण त्यानंतरच सगळ्यांना पडणारं स्वप्न म्हणजे एक स्वत:ची गाडी असावी. स्वत:ची गाडी, गाडीतून फिरायला जायचं. गाडी ही जेवढी गरजेची वस्तू आहे तेवढीच ती आपली स्टाईल स्टेटमेंटसुद्धा असते. यंदाच्या बजेटमधे आपलं गाडी घेण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी इलेक्ट्रिक गाड्यांवरच��� जीएसटी कमी करण्यात आलाय.\nइलेक्ट्रिक गाड्यांसाठी ‘फेम’ योजना\nगाडी घेण्यासाठी तशा वेगवेगळ्या लोनच्या स्किम्स आहेत. सध्या गाडी घेण्यापूर्वी दोन वेळा विचार करावा अशी परिस्थिती निर्माण झालीय. मुंबईप्रमाणेच इतर शहरांमधेसुद्धा ट्रॅफिक, रस्त्यांची दुरवस्था, प्रदूषण आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किंमती. लोनचे हफ्ते, मेन्टेनंस आणि या वाढत्या किंमतींमुळे खिशाला किती भार होईल या विचारानेच कित्येकदा आपण गाडी घेणं टाळतो. पण इलेक्ट्रिक गाडी घ्यायची असेल तर त्याचं काही टेंशनचं नाही.\nआपलं गाडी घेण्याचं स्वप्न आहे तसं सरकारचंही स्वप्न आहे की भारताला जागतिक इलेक्ट्रिक व्हेइकल निर्मितीचं हब बनवायचं. त्यासाठी ‘फेम’ योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात आधुनिक बॅटरी आणि ई-वाहन खरेदीसाठी सूट दिली जाणार आहे. फेम योजनेचा दुसरा टप्पा एक एप्रिलपासून सुरू झाला असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी बजेटच्या भाषणात स्पष्ट केलंय.\nया योजनेअंतर्गत इलेक्ट्रिक वाहनाच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी तीन वर्षांसाठी दहा हजार कोटी रुपये निधी निर्धारित करण्यात आलाय. तसंच देशभरात सोलार बॅटरी आणि चार्जिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे या गाड्यांवरचा १२ टक्के जीएसटीचा दर घटवून ५ टक्के केला. इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीसाठी घेतल्या जाणाऱ्या कर्जावरील व्याजावर दीड लाख रुपयांपर्यंत अतिरिक्त इन्कम टॅक्समधे सूट दिली जाईल.\nहेही वाचा: पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्र्यांनी देशातल्या महिलांना काय दिलं\nमहागड्या किंमतीमुळे थंड प्रतिसाद\nइलेक्ट्रिक गाड्या अजून कुठे भारतात एवढ्या मिळतात असा विचार डोक्यात सहज येतो. पण एप्रिल २०१९ पर्यंतच्या इलेक्ट्रिक गाड्यांची विक्री मोठ्या प्रमाणात झालीय. २०१८ मधे ५६ हजार गाड्या विकल्या गेल्या होत्या. २०१९ ला ७ लाख ५९ हजार गाड्या विकल्या गेल्यात. ही खरंच विक्रमी विक्री असल्यासारखं वाटतंय. यात दुचाकी १ लाख २६ हजार, तीन चाकी ६ लाख ३० हजार आणि चार चाकी ३ हजार ६०० गाड्या विकल्या गेल्यात, असं ऑटोकार इंडिया मॅगझिनमधे आलेल्या आकडेवारीवरून दिसतंय.\nगाड्यांच्या विक्रीत वाढ झाली असली तरी भारतात इलेक्ट्रिक गाड्यांचा प्रचार झालेला नाही, त्याचं मार्केटही रुज��ेलं नाही ही गोष्ट खरी आहे. सोसायटी ऑफ मॅन्युफॅक्चरर्स ऑफ व्हेइकलचे संचालक सोहिंदर सिंह गील 'कोलाज'शी बोलताना म्हणाले, 'भारत सरकारकडून कंपन्यांना कोणतीही मदत मिळत नाही. त्याचबरोबर गाड्यांच्या टेस्टींगसाठी ३ महिन्यांचा कालावधी लागत असल्यामुळे विक्रीचं सर्टिफिकेट मिळत नाही.'\nतसंच घेतल्या तर चार्जिंगचे पॉईंट जागोजागी नाहीत. गाड्यांमधे जास्त पर्याय नाहीत. गाड्यांबद्दल फारशी माहिती नाही. त्याचबरोबर दुचाकी आणि चारचाकी गाड्यांच्या किंमती ७ ते ३५ लाखांपर्यंत आहेत. या गाड्या दोन ते दहा तास चालतात. अशावेळी लोक नेहमीच्या गाड्या घेण्यावर भर देतात. त्यामुळेच इलेक्ट्रिक वाहन बाजाराला पुरेसा उठाव मिळत नाही. पण बजेटमधे या गाड्यांना महत्त्व दिल्यामुळे मार्केटमधे बदल होतील, असं दिसतंय.\nहेही वाचा: मोदी सरकार श्रीमंतांकडून वसूल करणार घसघशीत टॅक्स\nपेट्रोल, डिझेलच्या किंमती वाढल्या\nइलेक्ट्रीक गाड्यांना सरकार का प्रोत्साहन देतंय पेट्रोल, डिझेलच्या किंमतीसुद्धा वाढवल्यात. ५ जुलैला बजेटच्या भाषणात निर्मला सीतारमण यांनी पेट्रोलच्या दरात १ रुपयांची वाढ होणार असं सांगितलं. कच्च्या तेलाच्या किंमतींमधे घट होत असल्याचंही त्यांनी सांगितलं. पण हा अधिभार म्हणून वाढवलाय आणि यामुळे लोकांना जास्त त्रास सहन करावा लागणार नाही, असं त्या म्हणाल्या. पण दरवाढीमुळे मुंबईत पेट्रोलची किंमत ७८.६५ रुपये तर डिझेलची किंमत ६९.८० रुपये होणार आहे.\nकाही जण म्हणतात की ही वाढ इलेक्ट्रिक गाड्यांना प्रोत्साहन देण्यासाठी केलीय. पण हे तितकंस खरं नाही. या गाड्या पर्यावरण पूरक आहेत. आपण सध्या ग्लोबल वॉर्मिंगचा सामना करत आहोत. त्यामुळे अशा गाड्या वापरण्याची गरज आहे. सध्या देशातल्या सगळ्याच शहारांची स्थिती दिल्ली आणि मुंबईसारखी झालीय. प्रदूषणाचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशावेळी भविष्यात सगळ्यांनाच या गाड्यांकडे वळावं लागणारं आहे.\nहेही वाचा: आता बजेट नाही तर वहीखातं म्हणायचं, कारण\nआपण या गाड्यांचे फायदे समजून घ्यायला हवेत. सगळ्यात आधी तर आपल्याला पेट्रोल, डिझेल, गॅस लागणार नाही. त्यामुळे ते पैसे वाचतील. तसंच आपण पर्यावरणपूरक गाडी वापरणार. त्यामुळे आपण आपल्या भावी पिढीसाठी चांगलं जीवन देण्यात खारीचा वाटा उचलत आहोत. तसंच या गाडीत मोटर नसल्यामुळे ध्वनी प्रदू���ण होत नाही.\nआता या गाडीला चार्ज करायला इलेक्ट्रिसिटी लागते. मग इलेक्ट्रिसिटी आपण सोलारने मिळवू शकतो. अशावेळी आपण पूर्णपणे इकोफ्रेंडली होऊ. आणि महत्त्वाचं म्हणजे या गाड्या सेफ टू ड्राईव असतात. अपघातावेळी गाडीतला इलेक्ट्रिसिटी सप्लाय बंद होतो आणि एअर बॅग्ज गाडीच्या बाहेर येतात. ज्यामुळे गाडी आणि गाडीतले लोक सेफ राहतील. म्हणूनच १८८४ मधे आलेल्या इलेक्ट्रिक गाड्या उशिरा का होईना पण जगात स्वीकारल्या जात आहेत. सध्या २६ देशांमधे या गाड्या वापरल्या जातायत.\nसध्या तरी प्रचंड किंमत हा या गाड्यांच्या वापरामधला सगळ्यात मोठा अडथळा आहे. या गाड्यांच्या किंमती सर्वसामान्य ग्राहकांच्या आवाक्यात आल्या तर यापेक्षा चांगली दुसरी कुठली गाडी नसेल. किंमती खाली आल्या तरच सरकारच्या या प्रोत्साहनाला काही तरी अर्थ राहिल. नाही तर उगच काही तरी प्रोत्साहनाच्या नावाखाली करायचं म्हणून केल्याचं समाधान सरकारला नक्कीच मिळेल.\nबलविंदर संधूची ती न विसरता येणारी विकेट\nएके ४७: जगातली सगळ्यात यशस्वी रायफल\nराहुल गांधींचा अख्खा राजीनामा समजून घ्या ८ पॉईंटमधे\nअंबाती रायडूमधेच तोंडावर राजीनामा फेकून मारण्याची हिंमत\nअसं आहे देशाचं आर्थिक आरोग्य, आर्थिक सर्वेक्षणातल्या १० ठळक गोष्टी\nकोरोना काळात सरकार शाळा, कॉलेज बंद का करतंय\nकोरोना काळात सरकार शाळा, कॉलेज बंद का करतंय\nवर्ल्डकप १९८३: भारतीय क्रिकेटच्या संक्रमणाची गोष्ट\nवर्ल्डकप १९८३: भारतीय क्रिकेटच्या संक्रमणाची गोष्ट\nदेशप्रेमाने काठोकाठ भरलेला ‘83’\nदेशप्रेमाने काठोकाठ भरलेला ‘83’\nतळझिरा: ओलसर आठवणींचा ठेवा\nतळझिरा: ओलसर आठवणींचा ठेवा\nगोवा: उंदीरउड्यांच्या खेळात नेमकी कुणाची सरशी\nगोवा: उंदीरउड्यांच्या खेळात नेमकी कुणाची सरशी\nभगवंत मान: कॉमेडीयन ते मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारीपर्यंतचा प्रवास\nभगवंत मान: कॉमेडीयन ते मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारीपर्यंतचा प्रवास\nकोरोना काळात सरकार शाळा, कॉलेज बंद का करतंय\nकोरोना काळात सरकार शाळा, कॉलेज बंद का करतंय\nआयेशा मलिक: अस्थिर पाकिस्तानला मिळालीय नवी दिशा\nआयेशा मलिक: अस्थिर पाकिस्तानला मिळालीय नवी दिशा\nसर दोराबजी टाटांनी बायकोचे दागिने विकून टाटा स्टीलला सावरलं\nसर दोराबजी टाटांनी बायकोचे दागिने विकून टाटा स्टीलला सावरलं\nजगात सर्वात जास्त वापरलं जाणारं इमोजी कोणतं\nजगात सर्वात जास्त वापरलं जाणारं इमोजी कोणतं\nकंदील बलुच : पाकिस्तानी महिलांची प्रेरणा\nकंदील बलुच : पाकिस्तानी महिलांची प्रेरणा\nआशियातल्या पहिल्या स्टॉक एक्सचेंजचं ट्रेडींग चक्क झाडाखाली व्हायचं\nआशियातल्या पहिल्या स्टॉक एक्सचेंजचं ट्रेडींग चक्क झाडाखाली व्हायचं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00655.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/148446/success-story-about-pearl-farmer-sanjay-gandate/", "date_download": "2022-01-23T21:11:43Z", "digest": "sha1:OB3BTCUIZGSC5JVGZ3SE6PWDGMBYZUIT", "length": 19991, "nlines": 83, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " ' स्वतः कमवतोय आणि इतरांनाही शिकवतोय लाखभर रुपये देणारी मोत्यांची शेती!", "raw_content": "\nस्वतः कमवतोय आणि इतरांनाही शिकवतोय लाखभर रुपये देणारी मोत्यांची शेती\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nव्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल\nमोती म्हणजे अनेकांचा आवडता दागिना. अर्थात, हा जितका आवडता तितकाच महाग सुद्धा असतो. खरे मोती महाग असले, तरी कृत्रिम मोत्यांचा वापर अगदी सर्रासपणे झालेला पाहायला मिळतो. लहान लहान मोत्यांच्या माळांपासून मोत्याची अंगठी, कर्णफुलं, बांगड्या असे दागिने वापरले जातात.\nआमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :\nकृत्रिम मोती अधिक वापरले जात असले, तरी एखादा तरी खरा मोती आपल्याकडे असावा अशी अनेकांची इच्छा असते. शिंपल्यात बनणारा मोती, समुद्राच्या खोल तळाशी निर्माण होत असतो आणि म्हणूनच तो अतिशय मौल्यवान ठरतो.\nमोत्याची लकाकी, त्याचा शुभ्रता नजरेत भरते आणि एक निराळीच छाप टाकते. हे असे आकर्षक मोती केवळ समुद्रात तयार होण्याचा काळ मात्र आता संपला आहे. आता काळ बदलला आहे. आता या मोत्यांची चक्क शेती केली जाते. नाही पण म्हणजे मोती झाडावर उगवत नाहीत, ते शिंपल्यातच तयार होतात; मात्र समुद्रात नाही तर चक्क तुम्ही ठरवलेल्या तलावात\nएका मराठमोळ्या तरुणाने अशीच मोत्यांची शेती करत लाखमोलाचा व्यवसाय सुरु केलाय. या व्यवसायातून तो थोडेथोडके नव्हे, तर वर्षभरात लाखो रुपये कमावतोय. कोण आहे हा तरुण आणि कशी केली जाते ही मोत्यांची शेती, ते जाणून घेऊयात.\nसरकारी नोकरी मिळाली नाही पण…\nआपल्या महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातला एक तरुण, सरकारी नोकरी मिळवण्यासाठी धडपडणारा. आज ३८ वर्षीय असलेल्या संजय गंडाते यांचे वडील शेतकरी आहेत. लहानपणी घरातील परिस्थिती तशी बेताची होती आणि म्हणूनच सरकारी नोकरी मिळवणं हाच ध्यास त्याने घेतला होता.\nकाही वर्ष त्यासाठी त्याने मोठ्या कष्टाने प्रयत्न केले, मात्र त्याच्या मेहनतीला यश आलं नाही. सरकारी नोकरी मिळत नाही म्हटल्यावर त्याने प्रयत्न सोडून दिले. स्वतःचं विश्व उभारण्याचा निर्णय घेतला.\nपारंपरिक शेती करायची इच्छा नव्हती\nसरकारी नोकरी मिळत नाही म्हणून खचून न जाता स्वतःचं काहीतरी सुरु करण्याचा निर्णय संजय याने घेतला खरा, पण वडील करत असलेली पारंपरिक शेती करण्याची त्यांची इच्छा नव्हती. खरं तर आपण आयुष्यात कधीही व्यवसाय करण्याचा निर्णय घेऊ, असं संजय यांना स्वप्नातही वाटलं नव्हतं. त्यामुळे सरकारी नोकरी व्यतिरिक्त काही करायचं ठरवलंच आहे, तर वेगळं काहीतरी करायचं असं त्यांनी मनाशी पक्कं केलं.\nइंटरनेटच्या मदतीने काहीतरी आगळंवेगळं शोधण्याचा ध्यास त्याने घेतला. बराच काळ शोधकार्य करूनही काही मिळत नव्हतं, पण अचानक त्याला मोत्यांच्या शेतीचा शोध लागला. याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी त्याने कृषी विज्ञान केंद्र गाठलं. तिथे त्याच्या लक्षात आलं, की शिंपल्यांच्या साहाय्याने मोत्यांची शेती करणं शक्य आहे.\nलहानपणी गावातील नदीकाठी जाऊन त्याने अनेक शिंपले गोळा केले होते. लहानपणी निरनिराळी स्वप्नं पाह्यला शिकवणारे हे शंखशिंपले, आता तरुण वयात त्याचं भलंमोठं स्वप्न सत्यात उतरवू शकतात, हे लक्षात आलं आणि त्याने कंबर कसली.\nइंटरनेट, कृषी क्षेत्र, गावकरी, पुस्तकं अशा मिळेल त्या मार्गाने त्याने मोत्यांची शेती म्हणजेच pearl farming या विषयाबद्दलची माहिती मिळवायला सुरुवात केली. काहीतरी वेगळं करून दाखवण्यासाठी हा पर्याय उत्तम आहे, हे त्याला आता पक्कं ठाऊक झालं होतं. पर्ल फार्मिंगबद्दल पुरेशी माहिती मिळाली आहे याची खात्री पटल्यानंतर, त्यांनी एक तलाव भाड्याने घेतला आणि आपल्या व्यवसायाचा श्रीगणेशा केला. यासाठी त्याने सुरुवातीला गुंतवलेलं भांडवल होतं, मात्र दहा हजार रुपये\nअसा बहरत गेला व्यवसाय\nकुठलाही व्यवसाय करायचा, म्हणजे पहिल्या दिवसापासूनच किंवा सुरुवातीच्या दिवसांतच नफा होईल अशी अपेक्षा ठेऊन चालत नाही. व्यवसायाचे चढउतार, प्रसंगी होणारा तोटा, त्यासाठी खर्च करावी लागणारी पदरची रक्कम, नफा होत नसेल तरीही राखावा लागणार संयम अशा सगळ्याच गोष्टींचा अनुभव संजयने व्यवसायाच्या सुरुवातीला घेतला.\nमिळालेली माहिती पुरेशी आहे, वाटत होतं, पण ती पुरेशी ठरली नाही. अनेक शिंपले मेले. नुकसान सहन करावं लागलं. मात्र संजयने हार मानली नाही. सुरुवातीलाच नुकसान झालं म्हणून एखाद्याने व्यवसाय सोडून दिला असता. संजयने तसं केलं नाही. इंटरनेटचा वापर करून अधिकाधिक माहिती मिळवत गेला.\nपुन्हा नव्याने मोती बनवायला सुरुवात केली. यावेळी त्याच्या महेनतीला यश आलं. सुरुवातीलाच तोटयात गेलेला व्यवसाय पुन्हा उभा करणारा संजय आज भाड्याच्या नव्हे, तर स्वतःच्या तलावात मोत्यांची शेती करतो. एवढंच नाही, तर मोत्यांची शेती करण्याचे धडे सुद्धा तो आता इतरांना देतो.\nमहाराष्ट्र, बिहार, राजस्थान, मध्यप्रदेश अशा राज्यांमधून पर्ल फार्मिंग शिकण्यासाठी लोक येतात. संजय गंडाते त्याच्या घरीच प्रॅक्टिकल ज्ञान देऊन ही कला इतरांना शिकवतो. हे शिक्षण घेण्यासाठी नाममात्र अशी सहा हजार रुपये फी आकारून त्याने यातूनही उत्पन्नाचं साधन सुरु केलं आहे.\nनुसतंच पर्ल फार्मिंग करून संजय थांबला नाही. त्याने या मोत्यांची विक्री सुद्धा स्वतःच्या हिंमतीवर केली आहे. इतर कुठल्याही कंपनीची मदत घेतली, तर नफा कमी होतो असं त्याचं म्हणणं आहे. म्हणूननच स्वतःची वेबसाईट तयार करून त्याने मोती विकायला ठेवले आहेत.\nया मोत्यांची खरेदी ग्राहक ऑनलाईन करतात आणि कुरियरच्या माध्यमातून मोत्यांची डिलिव्हरी केली जाते. सोशल मीडियाचा वापर करून मोती विकण्याची कला सुद्धा संजयने अवगत केली. त्यामुळे मोती बनवण्याच्या या कलेबद्दल हक्काने इतरांना शिक्षण देणं संजयसाठी सोपं असणार हे नक्की\nकसं कराल पर्ल फार्मिंग\nमोती तयार करण्यासाठी एका तलावाची आवश्यकता असते, हे त�� तुम्हाला एव्हाना लक्षात आलंच असेल. नुसताच तलाव असून चालत नाही. तो एका विशिष्ट स्थितीत असायला हवा. १० बाय १५ फूट आकाराचा तलाव यासाठी आवश्यक असतो.\nया तलावाची खोली किमान ८ ते दहा फूट असायला हवी. यातील पाणी पिण्यायोग्य असणं हादेखील एक महत्त्वाचा भाग ठरतो. पाणी क्षारयुक्त असेल, तर शिंपल्यांमध्ये मोत्यांची निर्मिती होऊ शकत नाही.\nमोती तयार करण्यासाठी लागणारी दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिवंत शिंपले. हे शिंपले तुम्ही स्वतः नदीतून पकडून आणलेत तर उत्तमच; मात्र जिवंत शिंपले विकत सुद्धा मिळतात.\nया दोन गोष्टींपेक्षा कठीण बाब म्हणजे मोत्यांचे बीज आणि शिंपल्यांची निगा राखणं. २ ते ३ दिवस शिंपले तलावाच्या पाण्यात ठेवल्यानंतर जंगली वनस्पतींपासून बनवलेलं बीज त्यांच्यात पेरलं जातं. यानंतर शिंपले पुन्हा पाण्यात सोडण्यात येतात. बीज पेरल्यानंतर शिंपला नाही, तर त्याच्यावर योग्य उपचार करावे लागतात. या शिंपल्याच्या आत मोती तयार होण्यासाठी जवळपास एक ते दीड वर्षांचा कालावधी लागतो.\nया काळात शिंपल्यांची योग्य काळजी घेतली गेली नाही, तर मोती निर्माण होऊ शकत नाहीत. पाण्यातील शेवाळ आणि प्राण्यांची विष्ठा हे खाद्य शिंपल्यांना पुरवलं जातं. अनेक शिंपले यादरम्यान मृत होतात. असे मृत्यू शिंपले पाण्याबाहेर काढावे लागतात. अन्यथा इतर शिंपल्यांना मोती निर्माण करण्यात अडचणी येऊ शकतात. अशी सगळी मशागत केल्यावर, जवळपास १५ ते १८ महिन्यांच्या मेहनतीनंतर मोती हाती लागतात.\nम्हणजेच, पर्ल फार्मिंग मधून लाखोंची कमाई होत असली, तरी तेवढी मेहनत घेण्याची तयारी सुद्धा ठेवावी लागते.\nआमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :\nव्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल\nशेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप\nआता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \n← बॉलीवूडवाले सांगत होते ‘विनोद सोड सिनेमात ये’, मात्र राजू आपल्या कलेशी एकनिष्ठ होता\nओमिक्रॉनचे पहिले लक्षण ताप किंवा खोकला नाही; प्रत्येकाच्या मनातील काळजीचं थेट उत्तर →\nडोंगर फोडून रस्ता उभारणारा, हा आहे महाराष्ट्राचा ‘माउंटन मॅन’\nसरकारी नोकरी मिळवण्यात अपयश आल्यानंतर ९ वर्षांनी तो थेट आयएएस झाला…\nउसाच्या रसाचा गोडवा आता पन्ह्यात सुद्धा…एका मराठी दाम्पत्याचा भन्नाट शोध\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00655.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://kolaj.in/published_article.php?v=Sensable-innings-against-Bangladesh-in-south-africaOI0164987", "date_download": "2022-01-23T22:42:00Z", "digest": "sha1:GZ6MZ6INLZWDIDLBINUSG4UVTTWPAZJ7", "length": 16013, "nlines": 120, "source_domain": "kolaj.in", "title": "कुणाच्या खिजगणतीतही नसणाऱ्या बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेला कसं हरवलं?| Kolaj", "raw_content": "\nकुणाच्या खिजगणतीतही नसणाऱ्या बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेला कसं हरवलं\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nआजवर कुणी खिजगणतीतही घेत नव्हतं त्या बांगलादेशच्या टीमने काल रविवारी दक्षिण आफ्रिकेचा दणक्यात पराभव केला. दरवेळच्या पराजीत मानसिकतेतून उठत बांगलादेशी खेळाडूंची ही सेन्सेबल बॅटिंग सगळ्यांना अवाक करणारी ठरलीय. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या खेळीने बांगलादेशच्या टीमकडे वर्ल्डकपमधला जायंट किलर म्हणून बघितलं जातंय.\nवर्ल्डकमधे दमदार कामगिरीची अपेक्षा असलेल्या आशिया खंडातल्या पाकिस्तान आणि श्रीलंकेच्या टीमची सुरवात खूप वाईट झालीय. पाकिस्तानला पहिल्याच मॅचमधे १०५ रन काढता आले, तर श्रीलंकेला १३६ रनपर्यंतच मजल मारता आली. याउलट सगळेजण लिंबूटिंबू समजत असलेल्या अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाविरुद्ध झुंजार खेळी करत २०० चा टप्पा पार केला. त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या मॅचमधे बांगलादेश काय करते याकडे सर्वांचेच लक्ष होतं. पण बांगलादेशने आपण आता लिंबू टिंबू टीम नसल्याचं स्पष्ट केलंय. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मॅचमधे बांगलादेशने ३३० रनचा डोंगर उभारला.\nबांगलादेशच्या रनरेटची दमदार उसळी\nटॉस जिंकून आफ्रिकेने बांगलादेशला बॅटिंगसाठी पाचारण केलं. आपल्या फास्ट बॉलर्सची भीती दाखवून बांगलादेशला लवकरात लवकर गुंडळण्याचा त्यांचा होरा होता. कॅप्टन फाफ ड्यु प्लिसिसनेही त्यासाठीच आपल्या टीममधे आमलासारख्या बॅट्समॅनला डावलून ख्रिस मॉरिससारख्या ऑलराऊंडरला टीममधे स्थान दिलं.\nटॉसवेळी टीममधल्या बदलाविषयी तो म्हणाला, ‘आम्ही खेळपट्टीवरील उसळी बघून हा बदल केलाय.’ पण प्रत्यक्ष मॅच सुरू झाली त्यावेळी बॉलने नाही प��, बांगलादेशच्या रनरेटने चांगलीच उसळी घेतली.\nतमित इक्बाल आणि सौम्या सरकारने रबाडा, एनगिडी मॉरिस यासारख्या आफ्रिकेच्या तगड्या बॉलरांचा फक्त सामनाच केला नाही तर त्यांच्याविरुद्ध पॉवर प्लेमधे जवळपास ६ च्यावर रनरेटने रन काढले. नंतर या दमदार सुरवातीच्या पायावर शाकिब-अल-हसन आणि कॅप्टन मशिफकूर रहीमने एक एक मजला झपाट्याने चढवण्यास सुरवात केली.\nया दोघांनी सौम्या सरकारने सेट केलेला रनरेट कुठंही खाली येऊ दिला नाही. या दोघांची बॅटिंग पाहून एखाद्या वर्ल्डकप जिंकलेल्या टीममधलेच खेळाडू बॅटिंग करायला उतरलेत असं जाणवत होतं.\nहेही वाचाः क्रिकेट वर्ल्डकप, ‘या’ बॅट्समनवर असणार सगळ्यांची नजर\nवनडे, वर्ल्डकपमधली सर्वात मोठी धावसंख्या\nशाकिब आणि रहीमने केलेल्या या सेन्सेबल बॅटिंगचा धडा नक्कीच नवख्या अफगाणिस्तानच्या बॅट्समॅननी घ्यायला हवा. अशी सेन्सेबल बॅटिंग अफगाणिस्तानने केली असती आणि ५० ओवर खेळून काढले असते तर त्यांनी कालच्या मॅचमधे कांगारुंसमोर चांगलंच आव्हान निर्माण केलं असतं.\nअर्थात हा बॅटिंगमधला सेन्सेबलपणा मोठमोठ्या टीमबरोबर अनेक मॅच खेळल्यावर येतो. बांगलादेशची आताची टीमही पराभवातून शिकूनच तयार झालीय. आता या टीमला कोणत्या परिस्थितीत काय करायला हवं, कोणत्यावेळी आक्रमकता दाखवण्याची गरज आहे हे पक्कं ठाऊक झालंय. त्यामुळेच त्यांना आज आफ्रिकेसमोर ३३० रनचं आव्हान ठेवता आलं. ही त्यांची वनडेतली तसंच वर्ल्डकपमधला आतापर्यंतचा सर्वात मोठा स्कोर आहे.\nखेळपट्टीचं गमक समजलेली टीम\nआजच्या मॅचमधे शाकिब, रहीम, मिथून या तीन विकेट झटपट गमावल्यानंतर २५० वर असलेल्या बांगलादेशला आफ्रिका ३०० पर्यंत गुंडाळेल असं वाटलं होतं. पण मोहम्मदुल्लाच्या ४६ रनच्या आक्रमक खेळीमुळे ही टीम परिपक्व झालीय, याची जाणिव झाली. त्यांना वनडेमधे ओवरच्या कोणत्या स्लॉटमध्ये कुठल्या स्टाईलने खेळायला हवं याचं गमक समजलंय.\nत्यामुळे वर्ल्डकपच्या आपल्या पहिल्याच मॅचमधे त्यांनी आफ्रिकेविरुद्ध वनडेतला आपला आतापर्यंतचा सर्वात मोठा स्कोर केला. पण बांगलादेश इथवरच थांबणार नाही त्याने आता कुठे विक्रम करण्याची सुरवात केलीय. अजून बरेच विक्रम ते यंदाच्या वर्ल्डकपमध्ये नक्की करतील. तसंच बांगलादेश आता आशियातला ‘उगवता तारा’ नसून ‘चमकता तारा’ आहे, ही गोष्ट आजच्या ��ॅचने स्पष्ट केलीय.\nअरुणा सबानेः एकटं राहणाऱ्या बाईच्या जगण्याची प्रेरणा\nडॉ. पायल तडवीः मेडिकल कॅम्पसमधल्या जातीव्यवस्थेचा बळी\nपाकच्या टीमचं काय बिनसलंय, ते पुन्हा बाऊन्स बॅक करणार काय\nट्रम्पतात्यांचा दोस्त नरेंद्र मोदींना शपथविधीच्या दुसऱ्याच दिवशी झटका\nवर्ल्डकपमधे तगड्या टीमला, लहान टीमने हरवण्याचा रेकॉर्ड भारताच्या नावावर\nकोरोना काळात सरकार शाळा, कॉलेज बंद का करतंय\nकोरोना काळात सरकार शाळा, कॉलेज बंद का करतंय\nवर्ल्डकप १९८३: भारतीय क्रिकेटच्या संक्रमणाची गोष्ट\nवर्ल्डकप १९८३: भारतीय क्रिकेटच्या संक्रमणाची गोष्ट\nदेशप्रेमाने काठोकाठ भरलेला ‘83’\nदेशप्रेमाने काठोकाठ भरलेला ‘83’\nतळझिरा: ओलसर आठवणींचा ठेवा\nतळझिरा: ओलसर आठवणींचा ठेवा\nगोवा: उंदीरउड्यांच्या खेळात नेमकी कुणाची सरशी\nगोवा: उंदीरउड्यांच्या खेळात नेमकी कुणाची सरशी\nभगवंत मान: कॉमेडीयन ते मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारीपर्यंतचा प्रवास\nभगवंत मान: कॉमेडीयन ते मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारीपर्यंतचा प्रवास\nकोरोना काळात सरकार शाळा, कॉलेज बंद का करतंय\nकोरोना काळात सरकार शाळा, कॉलेज बंद का करतंय\nआयेशा मलिक: अस्थिर पाकिस्तानला मिळालीय नवी दिशा\nआयेशा मलिक: अस्थिर पाकिस्तानला मिळालीय नवी दिशा\nशाळेत क्रिकेटचं बजेट बिघडवणाऱ्या पोलार्डचा रंजक प्रवास\nशाळेत क्रिकेटचं बजेट बिघडवणाऱ्या पोलार्डचा रंजक प्रवास\nमहेंद्र सिंग धोनी ड्रेसिंग रुममधे परतण्याचा अर्थ काय\nमहेंद्र सिंग धोनी ड्रेसिंग रुममधे परतण्याचा अर्थ काय\nविराट कोहलीला अद्दल घडवणारी लीड्स कसोटी\nविराट कोहलीला अद्दल घडवणारी लीड्स कसोटी\nभारतीय खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी केली तरच सुवर्णसंधी\nभारतीय खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी केली तरच सुवर्णसंधी\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00656.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://barshilive.com/sanjay-rauts-explanation-on-the-politics-of-parners-corporator-fodafodi/", "date_download": "2022-01-23T20:34:40Z", "digest": "sha1:HNH4TKYTPNWIZOTFOLGKU2DSBWDEIXQW", "length": 7824, "nlines": 94, "source_domain": "barshilive.com", "title": "पारनेरच्या नगरसेवक फोडाफोडीच्या राजकारणावर संजय राऊतांचे स्पष्टीकरण.....!", "raw_content": "\nHome राजकारण-समाजकारण पारनेरच्या नगरसेवक फोडाफोडीच्या राजकारणावर संजय राऊतांचे स्पष्टीकरण…..\nपारनेरच्या नगरसेवक फोडाफोडीच्या राजकारणावर संजय राऊतांचे स्पष्टीकरण…..\nपारनेरच्या नगरसेवक फोडाफोडीच्या राजकारणावर संजय राऊतांचे स्पष्टीकरण…..\nपारनेर येथील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला होता. याच मुद्द्यावरून मोठा गदारोळ निर्माण झाला होता. त्यातच विरोधी पक्षाला टीका करण्यासाठी मुद्दाच मिळाला होता. याच प्रवेशावरून विरोधकांनी राष्ट्रवादी आणि सेनेला लक्ष केले होते. मात्र या पक्षप्रवेशावर खासदार संजय राऊत यांनी वक्तव्य केले आहे. म्हणाले\nआमच्या फेसबुक पेज ला लाईक करा\nपारनेरचे नगरसेवक राष्ट्रवादीत गेले, याचा अर्थ ते अजित पवारांनी फोडले असा होत नाही, ते पूर्णपणे स्थानिक राजकारण आहे असे राऊत म्हणले पुढे बोलताना आघाडी सरकारमध्ये सर्वकाही आलबेल आहे असे सुद्धा पत्रकार परिषदेत बोलून दाखविले.\nमुख्यमंत्र्यांचे सर्व बारीक-सारीक गोष्टींकडे लक्ष आहे. महाविकास आघाडीच्या नेतृत्वात मतभेद नाहीत. देवेंद्र फडणवीस जे शब्द वापरत आहेत त्या शब्दांचा अर्थ तितकासा खरा नाही, तीन प्रमुख पक्षांनी हे सरकार बनवलं आहे, ही खिचडी नाही, असे उत्तर राऊत यांनी अप्रत्यक्षपणे विरोधकांना दिलं आहे.\nPrevious articleउस्मानाबाद जिल्हा : कोरोनाचे 17 अहवाल पॉझिटिव्ह ; उस्मानाबाद शहर आणि भूम मधील स्तिथी चिंताजनक\nNext articleसर्वांपर्यंत मूलभूत सुविधा पोहचविण्यावर भर-आमदार चंद्रकांत जाधव : यादवनगरात रेशन कार्डचे वाटप\nवैरागच्या विकासासाठी भूमकर यांच्या पाठीशी ताकद उभी करणार-रोहित पवार\nवैराग मध्ये एक पतिपत्नी विजयी तर एक पतिपत्नी पराभूत\nवैराग नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या निरंजन भूमकरांची एकहाती झेंडा-भाजप चार तर शिवसेना भोपळा\nवैरागच्या विकासासाठी भूमकर यांच्या पाठीशी ताकद उभी करणार-रोहित पवार\nवृक्ष संवर्धन समिती च्या वतीने गच्चीवरील बाग तसेच परसबाग स��पर्धेच आयोजन\nनिमित्त बार्शीतील कथित शेअर घोटाळ्याचे : रोडपती…. करोडपती…. वाचा सविस्तर-\n अलीपुर रोड परिसरातून महिलेचे गंठण भरदिवसा लंपास; २ जणां विरुद्ध...\nसोलापुरात शेततळ्यात बुडून आईसह दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू\nवैराग मध्ये एक पतिपत्नी विजयी तर एक पतिपत्नी पराभूत\nचिंताजनक: बार्शीत तीन दिवसात २७१ नवे कोरोना रुग्ण सापडले\nराष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष काका साठेंनी झेडपीच्या आवारात लगावली एकाच्या ‘कानाखाली’ |...\nवैराग नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या निरंजन भूमकरांची एकहाती झेंडा-भाजप चार तर शिवसेना...\nबार्शी शेअर मार्केट घोटाळा: विशाल फटे याला 10 दिवसांची पोलीस कोठडी;...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00657.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-GOS-top-20-south-indian-movies-in-worldwide-collection-5497204-PHO.html", "date_download": "2022-01-23T22:14:57Z", "digest": "sha1:EJLAJMLO3M6DAGKV3IL3STXMPRPYRA7L", "length": 5013, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Top 20 South Indian Movies In Worldwide Collection | 'बाहुबली'ने कमावले होते 602 कोटी, 100 कोटी क्लबमध्ये सामील आहेत साऊथचे हे 20 सिनेमे - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n'बाहुबली'ने कमावले होते 602 कोटी, 100 कोटी क्लबमध्ये सामील आहेत साऊथचे हे 20 सिनेमे\nएन्टरटेन्मेंट डेस्कः एस. एस. राजामौली यांचा 'बाहुबली' यांच्या या साऊथ इंडियन सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कमाईचे नवीन रेकॉर्ड प्रस्थापित केले आहेत. 10 जुलै 2015 रोजी रिलीज झालेल्या या सिनेमाने वर्ल्डवाइड बॉक्स ऑफिसवर सुमारे 602 कोटींची कमाई केली आहे. हा सिनेमा साऊथ इंडियन फिल्म इंडस्ट्रीतील सर्वाधिक कमाई करणारा पहिला सिनेमा आहे.\nसलमानच्या 'सुल्तान'ला टाकले मागे...\nप्रभास, राणा डग्गुबती, अनुष्का शेट्टी आणि तमन्ना भाटिया स्टारर या सिनेमाने सलमान खान स्टारर 'सुल्तान' या सिनेमाच्या वर्ल्डवाइड कलेक्शनला मागे टाकले आहे. 'सुल्तान'चा वर्ल्डवाइड बिझनेस हा 589 कोटींच्या घरात होता.\nबाहुबलीच्या पुढे आहेत फक्त 'पीके' आणि 'बजरंगी भाईजान'\nजगभरातील कमाईच्या आकड्यांत आमिर खानचा 'पीके' आणि सलमान खानचा 'बजरंगी भाईजान' हे दोन सिनेमे बाहुबलीच्या पुढे आहेत. 'पीके'चे वर्ल्डवाइड कलेक्शन 792 कोटी तर 'बजरंगी भाईजान'चे 626 कोटी इतके आहे. 602 कोटींच्या कमाईसोबत 'बाहुबली' तिस-या स्थानावर आहे.\nदाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीत शंभर कोटींपेक्षा अधिकचा बिझनेस करणारा 'बाहुबली' हा पहिला सिनेमा नाहीये. आत्तापर्यंत जवळजवळ 20 सिनेमे शंभर कोटींच्या क्लबमध्ये सामील झाले आहे. मात्र 'बाहुबली'ने केलेल्या बिझनेस या सिनेमांपेक्षा बराच मोठा आहे.\nDivyamarathi.com तुम्हाला साऊथ इंडियन सिनेसृष्टीतील (तामिळ आणि तेलगू) 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील झालेल्या सिनेमांविषयी सांगत आहे..\nनोटः कमाईचे हे आकडे इंटरनेटवर उपलब्ध माहिती आणि वर्ल्डवाइड कलेक्शनवर आधारित आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00657.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-TV-HDLN-new-vanity-van-photos-of-kapil-sharma-5823140-PHO.html", "date_download": "2022-01-23T22:42:22Z", "digest": "sha1:J7FEFVA66UFMM4AJHES3M3NFYJ6U3JO5", "length": 4327, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "New Vanity Van Photos of Kapil Sharma | आतून अशी दिसते कपिल शर्माची नवी लक्झरी व्हॅनिटी व्हॅन, पाहा खास PHOTOS - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nआतून अशी दिसते कपिल शर्माची नवी लक्झरी व्हॅनिटी व्हॅन, पाहा खास PHOTOS\nकॉमेडियन कपिल शर्मा लवकरच नवीन शो 'फॅमिली टाइम विथ कपिल शर्मा' द्वारे टीव्हीवर पुनरागमन करत आहे. काही दिवसांपूर्वीच कपिल शर्माच्या नव्या शोचा प्रोमो समोर आला होता. आता त्याच्या नव्या व्हॅनिटी व्हॅनचे फोटो समोर आले आहेत. कपिलने स्वतः त्याच्या या व्हॅनिटी व्हॅनचे फोटोज इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्याने फोटो शेअर करत लिहिले की, 'My new vanity van designed by DC'. याशिवाय त्याने एक फोटो शेअर करत लिहिले, 'Make up room..'. मात्र अद्याप कंपनीने ही व्हॅनिटी व्हॅन कपिलला दिलेली नाही.\n6 महिन्यांच्या ब्रेकनंतर पुनरागमन करतोय कपिल\nकपिल शर्माच्या नव्या व्हॅनिटी व्हॅनचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. ही लक्झरी व्हॅन डीसी द्वारे डिझाइन करण्यात आली आहे. कपिल शर्मा 6 महिन्यांच्या ब्रेकनंतर पुनरागमन करत आहे. डिप्रेशनमुळे कपिलला त्याचा कॉमेडी शो बंद करावा लागला होता. व्यसन सोडवण्यासाठी त्याने बेंगळुरूमध्ये उपचारही घेतले होते. कपिल ज्या नव्या शोद्वारे टिव्हीवर पुनरागमन करत आहे, त्यात कोणकोणते स्टार्स असतील, याचा अद्याप खुलासा झालेला नाही. याच महिन्यात हा शो सुरू होणार असल्याची चर्चा आहे.\nपुढील स्लाइड्सवर पाहा, कपिल शर्माच्या नव्या व्हॅनिटी व्हॅन आणि त्याच्या नव्या शोचे PHOTOS..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00657.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://jalgaonlive.news/bhumi-pujan-at-the-hands-of-mla-kishore-patil-of-prantadhikaris-residence-in-pachora/", "date_download": "2022-01-23T20:48:55Z", "digest": "sha1:YOJIBR3PU3C3P2QBX5PDG3H4BIWCOX54", "length": 8384, "nlines": 106, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "पाचोऱ्यात प्रांताधिकारी निवासस्थानाचे आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन", "raw_content": "\nपाचोऱ्यात प्रांताधिकारी निवासस्थानाचे आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन\nWritten By सायसिंग पाडवी\n पाचोरा उपविभागीय अधिकारी यांच्यासाठी हक्काचा निवारा असावा या भावनेतून आमदार किशोर पाटील यांच्या पाठपुराव्यामूळे तथा तत्कालीन प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांच्या कार्यकाळात सूरु झालेल्या प्रांताधिकारी निवासाच्या प्रवासाची फलनिष्पत्ती झाली. असून सुमारे ५९ लक्ष रुपये खर्चाचे भडगाव रोड वरील शासकीय विश्राम गृहाच्या परिसरात होणाऱ्या शासकीय निवास्थानाचे भूमिपूजन आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.\nयावेळी प्रांताधिकारी डॉ. विक्रम बांदल, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, बांधकाम विभागाचे अभियंता उपअभियंता शेलार, ज्युनियर अभियंता काजवे यांची उपस्थिती होती. यावेळी खुशाल जोशी यांनी विधिवत पूजा करत कार्यक्रम संपन्न केला.\nशासकीय अधिकारी कर्तव्यावर असतांना त्यांना घरी आल्यावर हक्काचे निवासस्थान असावे अशी अनेक वर्षांपासून मागणी होत होती.त्याची दखल घेत आ.किशोर अप्पा पाटील यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे या मागणीचा पाठपुरावा केला होता.\nया प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष गंगाराम पाटील, माजी उपनगराध्यक्ष शरद पाटे,शिवसेना शहर प्रमुख किशोर बारावकर, नंदू पाटील, प्रवीण पाटील स्वीय सहाय्यक राजेश पाटील, शरद तावडे, अमोल पाटील, राजू पाटील, प्रवीण ब्राह्मणे,सुमीत सावंत, आबा कुमावत, जितू पेंढारकर, एकनाथ पाटील यांची उपस्थिती होती.\nपाचोऱ्यात तहसीलदार, पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक, अभियंते, पोलीस बांधव यांच्यासाठी देखील हक्काचा निवारा असावा तसेच प्रत्यक गावात तलाठी कार्यालय असावे यासाठी आपला पाठपुरावा सुरू असून लवकरच सर्व अधिकाऱ्यांच्या व पोलीस बांधवांच्या निवासस्थानाचा प्रश्न देखील मार्गी लागणार आहे. असे मत आ. किशोर पाटील यांनी व्यक्त केले.\nहे देखील वाचा :\nनॅशनल युथ कौंसिल ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी अॅड.वाकलकर\nएरंडोलत लोकसहभागातून नदी स्वच्छता चळवळ\nभोरगाव लेवा पंचायतीतर्फे युवक-युवती परिचय मेळावा\nअँन्टी करप्शन फाऊंडेशन ऑफ इंडियाच्या जिल्हाध्यक्षप���ी सुरज नारखेडे\nकांताबाई जन्म जयंती निमित्ताने एसटी कर्मचाऱ्यांना स्नेहाची शिदोरी\nजळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा\nया बातम्या देखील वाचा\nपाचोऱ्याच्या अल्पवयीन मुलीवर सातारा जिल्ह्यात अत्याचार, बाळाला दिला जन्म, गुन्हा दाखल\nमुलामुलींना स्वरक्षणाचे शिक्षण गरजेचे : डॉ.अश्विन सोनवणे\nनेहरू युवा केंद्रातर्फे नेताजी सुभाषचंद्र बोस, स्व.बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00658.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://jalgaonlive.news/gold-silver-price-4-december-2021/", "date_download": "2022-01-23T21:49:29Z", "digest": "sha1:H5MIN75PKWELTPWPTDI262LA5XSBVOZW", "length": 10803, "nlines": 109, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "Gold Silver : आजचा सोने-चांदीचा भाव, ४ डिसेंबर २०२१ | Jalgaon Live News", "raw_content": "\nसोने - चांदीचा भाव\nGold Silver : आजचा सोने-चांदीचा भाव, ४ डिसेंबर २०२१\nWritten By चेतन पाटील\n जगात भीतीचे वातावरण निर्माण केलेल्या कोरोनाचा नव्या ‘ओमिक्रॉन’ भारतात दाखल झाला असून दोन रुग्ण आढळून आले आहे. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशा अनिश्चित संकटात सोने आणि चांदीचे भाव पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता वर्तविली आहे. जळगाव सराफ बाजारात आज शनिवारी २४ कॅरेट दहा ग्रॅम सोन्याची किंमत ४८ हजार ३२० रुपये इतकी आहे. तर चांदीचा ६२ हजार ०७० रुपये प्रति किलो इतका आहे.\nकोरोनाचा नव्या ‘ओमिक्रॉन’मुळे जागतिक बाजार पेठेत सोने आणि चांदीच्या भावात हालचाल दिसून आलीय. जळगाव सराफ बाजार पेठेत या आठवड्यात किंचित १९० रुपयाची घसरण दिसून आली आहे. तर दुसरीकडे चांदीच्या दरात मोठी घसरण झालेली आहे. चांदीचा २०७० रुपयाची घसरण झालेली आहे. काल आठवड्यच्या शेवटच्या दिवशी जळगाव सराफ बाजारात सोने ३७० रुपयाने स्वस्त झालं होत; तर चांदी प्रति किलो ८३० रुपयाने स्वस्त झाली होती.\nआफ्रिकेत आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या ‘ओमिक्राॅन’ वेरिएंटमुळे ओमिक्राॅनचा जगभरात दहशत पसरली आहे. बड्या देशांनी ओमिक्राॅनचा फैलाव रोखण्यासाठी लाॅकडाऊनची तयारी सुरु केली आहे. यामुळे पुन्हा अर्थव्यवस्था संकटात जाईल या भीतीने गुंतवणूकदारांनी सोने आणि चांदीकडे धाव घेतली आहे. असं असलं तरी सोने आणि चांदीच्या भावात किंचित चढ-उतार दिसून येत आहे.\nसुरुवातीच्या कोरोना महामारीच्या काळात सोन्याच्या दरानं विक्रमी उच्चांक गाठला होता. आंतराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती वाढल्यानं भारतीय सराफा बाजारात मोठी तेजी आली होती. ऑगस्ट महिन्यात सोन्याची किंमतीनं 56 हजाराचा टप्पा गाठला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किंमतीत चढ-उतार पाहायला मिळालं. सोन्याचे दर आता 48 हजार रुपयांवर आलं आले.\nया आठवड्यातील असे होते दर\n२९ नोव्हेंबर (सोमवार) रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,७०० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६३,५०० रुपये असा होता. ३० नोव्हेंबर (मंगळवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,७०० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६३,०८० रुपये असा होता. १ नोव्हेंबर (बुधवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,७२० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६३,०९० रुपये इतका आहे. २ नोव्हेंबर (गुरुवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,६९० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६२,९०० रुपये इतका आहे. ३ नोव्हेंबर (शुक्रवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,३२० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६२,०७० रुपये इतका आहे.\nसोन्याची शुद्धता कशी ओळखतात\nसोन्यावर हॉलमार्कचे चिन्ह आणि 999, 916, किंवा 875 असे अंक लिहलेले असतात. याच अंकावरून सोन्याची शुद्धता लक्षात येतं. हॉलमार्कच्या चिन्हाबरोबर 999 हा अंक असेल तर, सोने 24 कॅरेट असतं. 999 चा अर्थ असा आहे की, यामधील सोन्याची शुद्धता 99.9 टक्के आहे. 23 कॅरेट सोन्यावर 958, 22 कॅरेट सोन्यावर 916, 21 कॅरेट सोन्यावर 875 तर, 18 कॅरेट सोन्यावर 750 हे अंक असतात. सोनं जितकं जास्त कॅरेटचं तितकी त्याची गुणवत्ता चांगली. त्यामुळं त्याची किंमतही वाढत जाते. हॉलमार्क असणे ही सरकारी गॅरंटी असून ग्राहकांनी सोने खरेदी करताना त्यावर हॉलमार्क चिन्ह आहे का याची तपासणी करावी आणि त्याची खरेदी करावी असं आवाहन केंद्रीय ग्राहक मंत्रालयाच्या वतीनं करण्यात आलंय\nजळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा\nया बातम्या देखील वाचा\nसोने - चांदीचा भाव\nआजचा सोने-चांदीचा भाव : २२ जानेवारी २०२२\nसोने - चांदीचा भाव\nपाच दिवसात चांदी ४ हजारांनी महागली, सोन्यात देखील वाढ, वाचा आजचा प्रति तोळा दर\nसोने - चांदीचा भाव\nसोने पुन्हा पन्नाशीच्या दिशेने, आज झाली तब्बल ‘इतकी’ मोठी वाढ, वाचा प्रति तोळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00658.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/asaduddin-owaisi-slams-maharashtra-government-at-mumbai-chandivali-rally-mhcp-642426.html", "date_download": "2022-01-23T21:52:25Z", "digest": "sha1:F2LI7TTM5OYY7ASWNN765IHPJMZQB3CO", "length": 16204, "nlines": 93, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Asaduddin Owaisi slams Maharashtra Government at Mumbai Chandivali rally आमच्या तिरंगा रॅलीवेळी कलम 144 लावलं, राहुल गांधी मुंबईत येणार तेव्हा जमावबंदी लावणार का? : ओवेसी – News18 लोकमत", "raw_content": "\nआमच्या तिरंगा रॅलीवेळी कलम 144 लावलं, राहुल गांधी मुंबईत येणार तेव्हा जमावबंदी लावणार का\nआमच्या तिरंगा रॅलीवेळी कलम 144 लावलं, राहुल गांधी मुंबईत येणार तेव्हा जमावबंदी लावणार का\n\"आम्ही रॅलीचा कार्यक्रम आयोजित केला म्हणून जमावबंदी लागू केली. आम्ही ठाकरे सरकारला विचारु इच्छितो, काँग्रेसचे नेते राहुल गांधी मुंबईत येतील तेव्हा जमावबंदी लावणर का\", असा सवाल ओवेसी यांनी केला.\nमुंबई, 11 डिसेंबर : एमआयएमचे (AIMIM) खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांची आज सकाळी औरंगाबाद (Aurangabad) येथून निघालेली तिरंगा रॅली (Tiranga Rally) संध्याकाळी मुंबईत दाखल झाली. या रॅलीदरम्यान पोलिसांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. पण अखेर एमआयएमची मुंबईत चांदिवली येथे रॅली पोहोचली. तिथे एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांची भव्य सभा झाली. या सभेत भाषण करताना ओवेसी यांनी मुस्लीम आरक्षणाची (Muslim Reservation) मागणी केली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर (Maha Vikas Aghadi) सडकून टीका केली.\n'तिरंगा हाच आपला राष्ट्रवाद हे शिवसेना कसं विसरते\n\"मुस्लीम आरक्षणासाठी आजची रॅली आयोजित करण्यात आली आहे. तिरंगा रॅली काढली म्हणून शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सरकारला काय त्रास झाला की त्यांनी जागोजागी ही रॅली अडविण्याचा प्रयत्न केला. मला या गोष्टीची खंत वाटतेय. शिवसेना 24 तासात राष्ट्रवाद म्हणून दोन हजारवेळा घोषणा करते तीच शिवसेना तिरंगा हाच आपला राष्ट्रवाद आहे हे कसं विसरते तिरंगाच आपल्या देशाची ओळख आहे. या तिरंग्याचा इतका का देश वाटतो तिरंगाच आपल्या देशाची ओळख आहे. या तिरंग्याचा इतका का देश वाटतो तुम्हाला मुसलमानांचा द्वेश असू शकतो, पण तिरंगा उचलल्यावर द्वेश वाटतो. तिरंगा भारताची ओळख, आमच्या प्रेमाची निशाणी आहे, तसेत आमच्या पूर्वजांच्या आहुतींचा सन्मान आहे\", असं ओवेसी म्हणाले. हेही वाचा : अखेर मुंबईत झाली MIM ची सभा, जलील यांनी ठाकरे सरकारला विचारला थेट सवाल\n'राहुल गांधी येणार तेव्हा जमावबंदी लावणार का\nकाँग्रेसचे नेते राहुल गांधी या महिन्यात मुंबईचा दौरा करणार आहेत. त्या मुद्द्यावरुन त्यांनी महाविकास आघाडी सरकारला प्रश्न विचारला. \"रॅलीचा कार्यक्रमाची आयोजित केला म्हणून जमावबंदी लागू केली. आम्ही ठाकरे सरकारला विचारु इच्छितो, या डिसेंबर महिन्यात काँग्रेसचे माजी अध्यक्ष जे अमेठीतून पराभूत झाले आणि केरळमधून निवडून आले ते मुंबईत येणार आहेत. तेव्हाही कलम 144 लागणार की त्यांचं फुलांनी स्वागत करणार तेव्हा ओमायक्रोन राहणार नाही तेव्हा ओमायक्रोन राहणार नाही\", असा सवाल ओवेसी यांनी केले.\nभाषणात मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर नाव न घेता निशाणा\n\"मुस्लीम आरक्षणाच्या नावावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी अनेक वक्तव्य केले होते. मुंब्राचे आमदार तर म्हणाले की, आमच्या तोंडाचं जेवण उचललं. त्यानंतर आमच्या महाराष्ट्राचा निर्मळ मुसलमान खूश झाला. ते आमचं जेवण परत करण्याबद्दल बोलत आहेत. त्यासाठी आम्ही उपाशी राहून त्यांना मतदान केलं. पण जेव्हा जिंकून आले तेव्हा त्यांना मुसलमान दिसत नाहीत. आता टेबलवर तीन लोक दाबून खात आहेत. त्यामध्ये शिवसेनेचे उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे शरद पवार आणि काँग्रेसचे कोण आहेत ते माहिती नाही. यांना जेवण देण्यासाठी तुम्ही उपाशी राहिलात. आपल्या मुलांबाळांचा विचार नाही केलात. आता बघा बसून कोण दाबून खात आहे\", असा घणाघात ओवेसी यांनी केला. हेही वाचा : 'अखेर मी मुंबईला आलोय, सभा घेणारच', इम्तियाज जलील यांचं राज्य सरकारला आव्हान\n'मला मुंबईत येण्यापासून रोखलेलं, आता शिवसेनेसोबत गेले'\n\"तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला मतदान केलं होतं. मी मुंबईत जेव्हा रॅलीत आलो होतो तेव्हा त्यांनी मला मेसेज करुन येऊ नका असं सांगितलं. तुम्ही आलात तर मत वाटले जातील, असं म्हटलं. आम्ही शिवसेना आणि भाजपला रोखू, असं ते म्हणाले होते. मी त्यांना म्हणालेलो की, तुम्ही भाजप-शिवसेनेला रोखू शकत नाहीत. ते तसंच झालं. पण आज अखेर राष्ट्रवादी आणि काँग्रेस शिवसेनेसोबत गेले. आता किती दिवस मुसलमानची फसवणूक व्हावी\", असा सवाल त्यांनी केला.\n\"बाबरी मशिद पाडल्यानंतर जो रस्त्यावर रक्तपाताची होळी खेळली गेली त्याने तुमचे डोळे उघडतील. पण त्यांनी आमच्या तरुणांना अटक करुन जेलमध्ये सडवलं. त्यांच्या तरुणपणाला तिथेच बरबाद केलं. इथल्या राजकारणावर ���्याचा काहीच परिणाम झाला नाही. तुम्ही विसरलात की प्रत्येक निवडणुकीत सेक्युलरीझमची भाषणं केली गेली. त्यातून काय मिळालं त्यापासून आरक्षण मिळालं का त्यापासून आरक्षण मिळालं का सेक्युलरीझममुळे मशिद पाडणाऱ्यांना शिक्षा झाली का सेक्युलरीझममुळे मशिद पाडणाऱ्यांना शिक्षा झाली का नाही मिळाली. सेक्युलरीझमच्या दाव्यावर मुसलमानाला न्याय मिळाला नाही. मी संविधानाच्या सेक्युलरीझमला मानतो. पॉलिटिकल सेक्युलरीझमला मानत नाही\", असं ओवेसी म्हणाले.\n'महाराष्ट्रात केवळ 4.9 टक्के मुस्लीम सुशिक्षित'\n\"मुंबई हायकोर्टाने सांगितलंय की, महाराष्ट्रात मुसलमानांना आरक्षण दिलं गेलं पाहिजे. कारण ते सोशल आणि एज्युकेशनली बॅकवर्ड आहेत. पण हे महाविकास आघाडी सरकार ते विसरलं. ते मराठा आरक्षणाची गोष्ट करतात. महाराष्ट्रात किती मुस्लिम पदवीपर्यंतचं शिक्षण घेतात 30 टक्के देखील नाहीत. महाराष्ट्रात फक्त 4.9 टक्के मुस्लीम सुशिक्षित आहेत. 25 टक्के मुसलमान वर्षाला 25200 कमवतात. 3 लाख 60 हजार वर्षाला कमाई करणारे शून्य टक्के आहेत. मराठ्यांची वार्षिक कमाई आकडेवारी मात्र वेगळी आहे. कमाईमध्ये मराठ्यांची कमाई खूप जास्त आहे. मराठा IAS अधिकारी अनेक, मुसलमान एकही नाही. मंत्रालयात मराठा 28 टक्के आहेत. मराठा आणि मुसलमान समाजात मोठी तफावत आहे. तरीही मराठ्यांना आरक्षण आणि मुसलमान मात्र वंचित\", अशी भूमिका त्यांनी मांडली.\n'संघ परीवाराचे लोक खोटं बोलत आहेत'\n\"मुसलमानला शिक्षण घ्यायचं आहे. पण हे संघ परीवाराचे लोक खोटं बोलत आहेत की, मुसलमानला शिकायची इच्छा नाही. मुसलमान का शिकू शकत नाही कारण त्याच्याकडे त्यासाठी पैसे नाहीत\", असं ओवेसी म्हणाले, तसेच \"शिवसेना सेक्युलर नाही. उद्धव ठाकरे म्हणतात की बाबरी मस्जिद पाडणाऱ्यांवर आम्हाला गर्व आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार यांना हे चालतं का कारण त्याच्याकडे त्यासाठी पैसे नाहीत\", असं ओवेसी म्हणाले, तसेच \"शिवसेना सेक्युलर नाही. उद्धव ठाकरे म्हणतात की बाबरी मस्जिद पाडणाऱ्यांवर आम्हाला गर्व आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार यांना हे चालतं का काँग्रेस काही दिवसात नामशेष होईल\", असा घणाघात ओवेसी यांनी केला.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेब���ाइट News18 लोकमतवर.\nआमच्या तिरंगा रॅलीवेळी कलम 144 लावलं, राहुल गांधी मुंबईत येणार तेव्हा जमावबंदी लावणार का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00658.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/national/speaking-good-english-giving-good-bytes-and-being-handsome-isnt-everything-sachin-pilot-says-ashok-gehlot-mhak-464552.html", "date_download": "2022-01-23T22:32:36Z", "digest": "sha1:WLLLIG45JGXD67KSLQXE45A4MZWP23ZZ", "length": 8630, "nlines": 89, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "‘फक्त Handsome असून चालत नाही, तर...’ काँग्रेसची सचिन पायलट यांच्यावर बोचरी टीका – News18 लोकमत", "raw_content": "\n‘फक्त Handsome असून चालत नाही, तर...’ काँग्रेसची सचिन पायलट यांच्यावर बोचरी टीका\n‘फक्त Handsome असून चालत नाही, तर...’ काँग्रेसची सचिन पायलट यांच्यावर बोचरी टीका\nपायलट हे भाजपच्या दिल्लीतल्या बड्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये राजस्थानमधल्या काँग्रेस सरकारचं भवितव्य ठरणार आहे.\nखेळता खेळता उकळत्या पाण्यात पडली; उपचाराशिवाय 3 दिवस घरातच तडफडत राहिली\nशहरात दहशत असणाऱ्या 'लेडी डॉन'च्या प्रेमात 2 गँगस्टर झाले 'जानी दुश्मन'\nरेल्वे स्टेशनवर झोपलेल्या गरीब वृद्धांना लाथाबुक्क्यांनी मारहाण; एकाचा मृत्यू\nहातात सिगारेट, तोंडात शिव्या; 19 वर्षीय लेडी डॉन अखेर पोलिसांच्या अटकेत\nजयपूर 15 जुलै: राजस्थानमधल्या राजकीय (Rajasthan Political Crisis) नाट्याने आता वेगळं वळण घेतलं आहे. सचिन पायलट यांची उपमुख्यमंत्रीपदावरून हकालपट्टी केल्यानंतर आता मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पायलट यांच्याविरुद्ध आघाडी उघडली आहे. मला मुख्यमंत्री करा अशी मागणी करणाऱ्या सचिन पायलट ((Sachin Pilot)) यांच्यावर त्यांनी बोचरी टीका केली आहे. फक्त उत्तम इंग्रजी बोलणं, माध्यमांना चांगले बाईट्स देणं आणि देखणं असणं म्हणजेच सर्वकाही नाही. तर तुमच्या मनात देशाबद्दल काय भावना आहेत. तुमची धोरणं, तत्वज्ञान काय आहे, तुमची बांधिलकी कुणासोबत आहे यासगळ्यांचा विचार केला जातो अशी टीकाही त्यांनी केली. काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहिले नसल्याबद्दल काँग्रेसने आता सचिन पायलट आणि त्यांच्या 19 समर्थक आमदारांविरुद्ध कारवाईला सुरुवात केली आहे. काँग्रेसच्या तक्रारीनंतर विधानसभेचे अध्यक्ष सीपी जोशी यांनी सर्व 19 आमदारांना नोटीस पाठवली आहे. त्यावर तातडीने उत्तर दण्याचे निर्देशही दिले आहेत. त्यामुळे हे प्रकरण चिघळण्याची शक्यता आहे. तर सचिन पायलट यांनी गांधी घराण्यावर कुठलीही टीका न करता अशोक गेहलोत यांना टार्गेट केलं आहे. गेहलोत यांनीच आपल्याला सातत्याने डावललं असा आरोप त्यांनी केलाय. त्यामुळे आता राजस्थानमध्ये पुढे काय होतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.\nसचिन पायलट हे आता पुढे काय भूमिका जाहीर करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. आपण भाजपमध्ये जाणार नाही असं त्यांनी जाहीर केलं होतं. मात्र पायलट हे भाजपच्या दिल्लीतल्या बड्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये राजस्थानमधल्या काँग्रेस सरकारचं भवितव्य ठरणार आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n‘फक्त Handsome असून चालत नाही, तर...’ काँग्रेसची सचिन पायलट यांच्यावर बोचरी टीका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00658.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.kolaj.in/published_article.php?v=Ranjan-gogai-selection-as-a-member-of-rajyasabha-has-made-us-question-independence-of-judiciaryPF2124892", "date_download": "2022-01-23T21:49:43Z", "digest": "sha1:3LIS6472FCVEBTEVSXQXBTJHVR4BFCRQ", "length": 38578, "nlines": 159, "source_domain": "www.kolaj.in", "title": "न्यायमूर्तींनी संसदेत गेलं पाहिजे, पण गोगोईंसारखं नेमणुकीच्या दारानं नको!| Kolaj", "raw_content": "\nन्यायमूर्तींनी संसदेत गेलं पाहिजे, पण गोगोईंसारखं नेमणुकीच्या दारानं नको\nवाचन वेळ : ७ मिनिटं\nन्यायसंस्थेचं स्वातंत्र्य हे भारतीय लोकशाहीचं मूलभुत वैशिष्ट्य मानलं जातं. पण राष्ट्रपतींनी मोदी सरकारच्या शिफारसीवरून माजी सरन्यायाधीश रंजन गोगाई यांची राज्यसभेवर नियुक्ती केल्यानं न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्याचा प्रश्न निर्माण झालाय. याआधीही अनेक न्यायमूर्ती राज्यसभा, लोकसभेवर गेलेत. पण त्यांच्या निवडीत आणि गोगोईंच्या नियुक्तीत मोठा फरक आहे. आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास असलेल्या आपल्या सगळ्यांसाठी तो मोठ्या काळजीचा विषय आहे.\n‘न्यायाधीशांच्या सेवानिवृत्तीनंतरच्या नियुक्त्यांमूळे त्यांच्यासमोर चालणाऱ्या खटल्यांच्या निकालावर, न्यायालयाच्या निष्पक्षपातीपणावर परिणाम होतो. त्यामुळे सेवानिवृत्तीनंतर किमान दोन वर्षे कोणतेही पद स्वीकारण्यास न्यायाधीशांवर बंदी आणावी,’ असं भाजपचे दिवंगत नेते अरुण जेटली २०१२ ला संसदेत बोलताना म्हणाले होते.\nमार्च २०१९ मधे एका लवादाच्या नियुक��तींच्या खटल्याचा निकाल देताना तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगोईही असंच काहीतरी म्हणाले होते. ‘न्यायाधीशाची सेवानिवृत्तीनंतरची नियुक्ती ही न्यायपालिकेच्या स्वातंत्र्यावरचा डाग आहे. अशांकडून न्यायाची अपेक्षा ठेवणं फोल ठरेल,’ असं विधान त्यांनी केलं होतं.\nविशेष म्हणजे याच रंजन गोगोईंची १६ मार्चला राज्यसभेवर राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून वर्णी लावून घेतलीय. आश्चर्य म्हणजे आपला १३ महिन्यांचा सरन्यायाधीश पदाचा कार्यकाल संपल्यानंतर निवृत्तीच्या केवळ चारच महिन्यांत त्यांनी हे पद स्वीकारलंय. त्यामुळे अगोदरच न्यायव्यवस्थेबद्दल उलटसुलट सुरू असलेल्या चर्चेला या नेमणुकीनं नवा वळण मिळालंय.\nहेही वाचा : आपण मतदान केलं नाही तरी शरद पवार राज्यसभा खासदार बनतात कसं\nगोगाईंवर आक्षेप मग मिश्रांचं काय\nभारतीय संविधानातल्या कलम ८० मधल्या तिसऱ्या उपकलमानुसार राष्ट्रपती कला, साहित्य, विज्ञान आणि समाजसेवा या क्षेत्रातून १२ लोकांची राज्यसभेवर नियुक्ती करतात. त्याच आधारावर रंजन गोगोई यांची नियुक्ती झाली असली तरी हे पद राष्ट्रपती नियुक्त म्हणजेच खऱ्या अर्थाने कॅबिनेट नियुक्तच असते. सरकारच्या शिफारसीवरून ही नियुक्ती होते. याआधीही निवृत्ती न्यायमूर्ती राज्यसभेवर, लोकसभेत गेलेत. पण गोगोईंनी यात एक नवा पायंडा पाडलाय. गोगोई यांचे वडील केशव चंद्र गोगोई हे आसामचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे मातब्बर नेते राहिलेत.\nरंजन गोगोई यांच्या नियुक्तीचा विरोधी पक्षांनी जोरदार निषेध केला. राज्यसभेत आपल्या सदस्यत्वाची शपथ घ्यायला उभं झाल्यावरही विरोधी पक्षांनी गोगोईंच्या नेमणुकीविरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या. कामकाजावर बहिष्कार टाकलं. यावर सत्ताधारी भाजपनं निवृत्त न्यायमूर्ती रंगनाथ मिश्रा यांचं उदाहरण दिलं. १९९८ मधे रंगनाथ मिश्रा हे राज्यसभेत निवडून आले होते.\n१९८४ मधे शीख दंगलीच्या चौकशीसाठी रंगनाथन मिश्रांची एक सदस्यीय समिती नेमली गेली होती. काँग्रेसच्या अनेक नेत्यांवर या दंगलीत हात असल्याचा आरोप झाला. पण मिश्रांच्या कमिटीमधे बहुतेकांना क्लिनचिट मिळाली. त्याचं बक्षीस म्हणून रंगनाथ मिश्रांना राज्यसभेवर पाठवलं गेलं, असा आरोप त्यावेळी भाजपने केला. पण हे मिश्रा १९९१ ला निवृत्त झाले होते आणि सात वर्षानंतर अटल ब���हारी वाजपेयी पंतप्रधान असताना ते विरोधी पक्ष काँग्रेसच्या तिकिटावर राज्यसभेत निवडून गेले, हे विसरून चालणार नाही.\nहेही वाचा : सरन्यायाधीश गोगोई वादाच्या भोवऱ्यात\nक्लिनचिट आणि तिकिटाची देवाणघेवाण\nन्यायमूर्ती बहरुल इस्लाम हे १९६२ ते १९७२ या काळात दोनदा राज्यसभा सदस्य होते. तत्कालीन आसाम आणि नागालँड उच्च न्यायालयामधे न्यायमूर्तीपदी नेमणूक झाल्यानं त्यांनी राज्यसभेचा राजीनामा दिला. तिथून निवृत्त झाल्यानंतर इंदिरा गांधींच्या काळात त्यांची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून झाली. त्यावेळी गाजलेल्या पटना अर्बन को-ऑपरेटिव बँक घोटाळ्यात त्यांनी बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांना क्लीन चिट दिली. सर्वोच्च न्यायालयातल्या निवृत्तीनंतर ते पुन्हा काँग्रेसच्या तिकीटावर राज्यसभेवर निवडून गेले.\nपंडित नेहरुंच्या काळात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती एम.सी. छागलांची आधी अमेरिकेचे राजदूत आणि नंतर ब्रिटनच्या उच्चायुक्तपदी नियुक्ती झाली. त्यानंतर त्यांनी केंद्रात शिक्षण आणि परराष्ट्र व्यवहारमंत्री म्हणूनही कारभार पाहिला.\n१९७३ मधे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती के. एस. हेगडे हे निवृत्तीनंतर दक्षिण बंगळूरूमधून जनता पक्षाच्या तिकिटावर लोकसभेचे खासदार झाले आणि त्यानंतर लोकसभा अध्यक्षही झाले. सरन्यायाधीश एम. हिदायतुल्लाह हे निवृत्तीनंतर साडेसात वर्षांनी म्हणजेच १९७९ मधे जनता पक्षाच्या सरकारच्या पाठिंब्यानं पंतप्रधान चरणसिंग यांच्या काळात उपराष्ट्रपती झाले.\nमूलभूत हक्कांचा व्यापक अर्थ लावण्यात दिशादर्शक ठरलेल्या प्रसिद्ध गोपालन खटल्याचा निकाल देणारे न्यायमूर्ती फाजल अली हे तर निवृत्तीनंतर ओडिशाचे राज्यपाल झाले. अशा प्रकारची नियुक्ती होणारे ते पहिलेच न्यायमूर्ती होते. परंतु त्यावेळी त्यांच्यावर 'क्वीड प्रो को'चे आरोप झाले नाहीत. उलट त्यांच्या उत्कृष्ट सेवेचा आणि अनुभवाचा फायदा घेण्याच्या दृष्टीने याकडे पाहिलं गेलं. त्यानंतर ते राज्य फेररचना आयोगाचेही अध्यक्ष झाले.\nसर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश फातिमा बीबी १९९७ मधे तामिळनाडूच्या राज्यपाल झाल्या. त्याच वर्षी जम्मू आणि काश्मीरचे मुख्य न्यायमूर्ती सुखदेव सिंह कैंग यांनी केरळचे राज्यपाल म्हणून प्रभार हाती घेतला.\n२०१३ मधे एका फेक एन्काउंटर प्रकरणात गुजरातचे तत्कालीन गृहमंत्री अमित शहा यांना दिलासा देणारे देशाचे ४० वे सरन्यायाधीश पी. सदाशिवम यांची भाजपाची सत्ता येताच केरळच्या राज्यपालपदी वर्णी लागली. या नियुक्तीआधी पाचच महिन्यांपूर्वी ते निवृत्त झाले होते.\nहे कोरोना स्पेशलही वाचा :\nएकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का\nकोरोनाशी पंगा घेणारी बाईः हॉस्पिटलमधे न जाता कोरोना केला बरा\nविलगीकरण कक्षात डॉक्टर काय करतात, पत्रकार सांगतेय स्वानुभव\nकोरोना वायरसः मोदींनी कुणाकडून घेतली जनता कर्फ्यूची आयडिया\nभारत कोरोनाच्या दुसऱ्या स्टेजमधे गेलाय, म्हणजे धोका किती वाढलाय\nजय शेंडुरे: कोरोना आणि ट्रम्प प्रशासनाला पुरुन उरणारा रांगडा कोल्हापूरकर\nलॉकडाऊन न करता कोरोनाशी लढणाऱ्या दक्षिण कोरियाचं जगभर होतंय कौतूक\nमीच आरोपी, मीच न्यायमूर्ती\nरंजन गोगोईंनी सर्वोच्च न्यायालयाचे ४६ वे सरन्यायाधीश म्हणून एकूण तेरा महिन्यांहून अधिक काळ काम केलंय. जानेवारी २०१८ मधे तत्कालीन सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात ऐतिहासिक प्रेस कॉन्फरन्स घेऊन मास्टर ऑफ रोस्टर प्रकरणी टीका करणाऱ्या आणि न्यायव्यवस्था आणि लोकशाही धोक्यात आली, असल्याचं सांगणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या चार ज्येष्ठ न्यायमूर्तींमधे रंजन गोगोई हे एक होते. ते सरन्यायाधीश झाल्यावर देशाच्या न्यायव्यवस्थेत पारदर्शकता येईल असा विश्वास व्यक्त केला जात होता. विरोध पक्षही त्यांच्या सरन्यायाधीश होण्याचं स्वागत करत होते.\nसरन्यायाधीश म्हणून सूत्रं हाती घेतल्यानंतर गोगोईंवर सहकारी महिलेने लैंगिक अत्याचाराचा आरोप केला. महिला अत्याचारांच्या विरोधात चालणारी 'मी टू' चळवळ गोगोई यांच्या रुपात न्यायव्यवस्थेतही पोचली. या प्रकरणातही त्यांनी न्यायव्यवस्थेची विश्वासार्हता धोक्यात आल्याचं सांगून रविवारी कोर्ट उघडून स्वतःवर आरोप असलेल्या खटल्यात स्वतः निर्णय देऊन स्वतःला निर्दोष मुक्त केलं. या प्रकरणात त्यांच्यावर कोणत्याही न्यायालयीन प्रक्रियेचं पालन न करण्याचे आणि स्वतःच्या विरोधात सुरू असलेल्या खटल्यात स्वतः न्यायाधीश नसावं या तत्त्वाचंही उल्लंघन केल्याचा आरोप केला गेला.\nराफेल खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करणाऱ्��ा केसमधे गोगोईंनी मोदी सरकारकडून आलेल्या सीलबंद कागदपत्रांच्या आधारे या व्यवहारात कोणताही भ्रष्टाचार नसल्याचा निर्वाळा दिला. नंतर कागदपत्रं उघड झाल्यानंतर त्या व्यवहाराच्या संदर्भात सरकारने न्यायालयाला खोटी माहिती दिल्याचं उघड झालं. पण त्यावरील फेरविचार याचिकाही गोगोईंनी आपल्या अधिकारांतर्गत फेटाळून लावली. सीबीआय संचालकांच्या वादातही वेळकाढूपणा दाखवत सरकारला अनुकूल भूमिका घेतल्याचा त्यांच्यावर आरोप झाला.\nअयोध्या खटल्याचा निकालाभोवती संशयाचं धुकं\nनॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन अर्थात एनआरसीचा प्रश्न आसामच्या प्रशासकीय कायद्यांतर्गत येतो. पण गोगोईंनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली खंडपीठ निर्माण करून राज्याच्या अधिकारावर अतिक्रमण करत ही प्रक्रिया न्यायालयाच्या हाती घेतली. त्यावेळी हा निर्णय न्यायालयीन क्रियाशीलतेचा एक भाग असल्याचं मानण्यात आलं.\nजानेवारीमधे त्यांचे बंधू निवृत्त एअर मार्शल अंजनकुमार गोगोई यांची नॉर्थ ईस्ट कौन्सिलच्या पूर्णवेळ बिगर अधिकृत सदस्यपदी निवड झाली. त्यांच्या कारकिर्दीत शबरीमल मंदिर प्रवेशाचा खटलाही गाजला. इलेक्शन बॉन्ड प्रकरणातही त्यांनी सरकारला अनुकूल असा निकाला दिल्याचा आरोप होतो.\nअनेक वर्ष प्रलंबित असणारा अयोध्या खटल्याचा निकाल हा रंजन गोगोई यांच्या कारकिर्दीतला महत्त्वपूर्ण खटला. भाजप आणि संघ परिवाराचे विशेष स्वारस्य असणाऱ्या या खटल्याची सुनवाणी त्यांनी फास्ट ट्रॅक कोर्टवर केली. वादग्रस्त जागा ही राम मंदिराची असल्याचं या ऐतिहासिक खटल्याच्या निकालानं स्पष्ट केलं आणि राम मंदिराचा मार्ग मोकळा झाला.\nहेही वाचा : बाबरानं मंदिर पाडून मशीद बांधली नाही, तरीही निकाल रामलल्लाच्या बाजुने का लागला\nअनुकूल निर्णय द्या आणि पद घ्या\nखरंतर, भारतीय राज्यघटना कोणाचीही कुठेही नियुक्ती करण्यावर बंधनं घालत नाही. तसंच, या पूर्वीच्या न्यायमूर्तींनीही निवृत्तीनंतर काही वर्षानंतर अशा पदांचा स्वीकार केला होता. ते सगळेच राज्यसभा किंवा लोकसभेच्या माध्यमातून निवडणूक लढवून संसदेत पोचले होती. पण रंजन गोगोई यांचं प्रकरण यापेक्षा वेगळे आहे.\nनिवृत्तीनंतर केवळ चारच महिन्यांनी गोगोईंनी राज्यसभेवर नियुक्ती स्वीकारलीय. या नेमणुकीमुळे रंजन गोगोई यांनी सरन्यायाधीश पदाच्या काळात दिलेल्य�� वादग्रस्त आणि महत्त्वाच्या खटल्यांच्या निर्णयावर मागे वळून नजर फिरवल्यास ते सर्व सत्ताधाऱ्यांना सोयीचे होते की काय असा संशय निर्माण होतो.\nतसंच भाजप पक्षातर्फे निवडून न जाता प्रतिष्ठित असलेल्या राष्ट्रपती नामनिर्देशित जागेवर नियुक्ती स्वीकारल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात. सध्या कार्यरत असणाऱ्या न्यायमूर्तींमधे सरकारसाठी अनुकूल निर्णय दिल्यास निवृतीनंतर असं एखादं पद आपणही पदरात पडून घेऊ शकतो, असा संदेश यातून दिला जातोय की काय असाही प्रश्न निर्माण होतो.\nहेही वाचा : नागरिकत्त्व दुरूस्ती कायद्याला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली नाही, कारण\nन्यायव्यवस्थेचं स्वातंत्र्य धोक्यात आलंय का\nगेल्या काही वर्षांमधे सरकारच्या अति हस्तक्षेपामुळे सीबीआय, निवडणूक आयोगासारख्या स्वायत्त संस्थांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेत. केवळ न्यायव्यवस्था हीच सामान्य लोकांच्या आशेचा शेवटचा किरण आहे. सत्ताधाऱ्यांच्या मनमानीवर न्यायिक पुनर्विलोकनाद्वारे नियंत्रण ठेवता येतं. परंतु न्यायमूर्तींना अशा पदांचा मोह झाला तर न्यायालयाचं स्वातंत्र्य आणि पारदर्शकता टिकेल का\nसेंटर फॉर लीगल पॉलिसी या संस्थेच्या अहवालानुसार जवळपास ७० टक्के निवृत्त न्यायमूर्ती हे सरकारी किंवा गैरसरकारी पदावर नियुक्त होतात. न्यायिक आणि अर्धन्यायिक गोष्टींचा संबंध येतो तिथं अशा न्यायमूर्तींच्या नियुक्त्या आवश्यक आहेत. परंतु संसदीय पदांवर न्यायमूर्ती आपली नियुक्ती करून घेऊ लागले तर न्यायपालिकेची पारदर्शक आणि स्वातंत्र्य यावर निश्चितच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही.\nप्रसिद्ध कायदेतज्ञ फैजान मुस्तफा यांच्या मते, 'रंजन गोगोई यांच्या या नियुक्तीने न्यायव्यवस्थेचं, सरकारच्या प्रतिमेचं, स्वतः रंजन गोगोई यांच्या प्रतिमेचं आणि राज्यसभेच्या प्रतिष्ठेचं मोठं नुकसान झालंय. कोणत्याही न्यायमूर्तींना निवृत्तीनंतर राजकीय पद द्यायला नको, अशी तरतूद करण्याची गरज आहे किंवा त्यासाठी एक कुलिंग ऑफ पिरियड निश्चित करावा. सरकारनं हवं तर त्यांचा कार्यकाळ, पगार आणि पेन्शन वाढवावी.'\nलोकशाहीचा शेवटचा बुरूज कोसळला\nरंजन गोगोई यांचे एकेकाळचे सहकारी निवृत्त न्यायमूर्ती मदन बी. लोकुर यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखती��� म्हटलंय, गोगोई यांची ही नियुक्ती म्हणजे काही आश्चर्यकारक बाब नाही. ती अपेक्षितच होती. आश्चर्याची गोष्ट इतकीच आहे की, त्यांनी न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्याशी इतक्या लवकर तडजोड केलीय. त्यांची ही नियुक्ती न्यायव्यवस्थेचा निष्पक्षपणा, पारदर्शकता, अखंडता आणि स्वातंत्र्याची नवी व्याख्या करते. लोकशाहीचा शेवटचा बुरूज कोसळलाय का\nमाजी न्यायमुर्ती कुरियन जोसेफ यांनी गोगोईंवर न्यायव्यवस्थेच्या मूलभूत तत्त्वांशी तडजोड केल्याचा आरोप केलाय. त्यामुळे सामान्य लोकांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास उडालाय, असं ते म्हणाले.\nन्यायव्यवस्थेचं स्वातंत्र्य हे भारतीय राज्यघटनेचं मूलभूत वैशिष्ट आहे. न्यायव्यवस्था ही भारतीय राज्यघटना आणि सामान्य नागरिकांच्या हक्काचं संरक्षण करते. त्यामुळे तिचं स्वातंत्र्य हे न्यायाधीशांचा अधिकार नाही तर नागरिकांचा अधिकार आहे. त्यामुळे भविष्यातल्या कोणत्यातरी मोहाला बळी पडून आज कुणालातरी अनुकूल निर्णय देणं धोक्याचं आहे. 'क्वीड प्रो को' चा हा प्रकार केवळ न्यायव्यवस्थेलाच नाही तर संपूर्ण लोकशाहीला धोकादायक आहे. त्यामुळे खरोखरच नागरिकांच्या विश्वासाचा आणि लोकशाहीचा शेवटचा बुरुज कोसळण्याच्या मार्गावर आहे.\nकमलनाथः इंदिरा गांधींचा तिसरा मुलगा\nगाडगेबाबांची दशसुत्री ठाकरे सरकारला झेपेल का\nकोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे\nआपण कोरोनापेक्षा भयंकर वायरसशी लढलोय, त्यामुळे कोरोना से डरोना\nबहुजन समाजाने सत्तेत राहिलं पाहिजे, असं यशवंतराव चव्हाण का म्हणाले\nआयेशा मलिक: अस्थिर पाकिस्तानला मिळालीय नवी दिशा\nआयेशा मलिक: अस्थिर पाकिस्तानला मिळालीय नवी दिशा\nतेजवीराची सावली होता आलं याची कृतार्थता मोठी\nतेजवीराची सावली होता आलं याची कृतार्थता मोठी\nएडवर्ड ऑसबॉर्न विल्सन: ४०० प्रजाती शोधणारा मुंग्यांचा माणूस\nएडवर्ड ऑसबॉर्न विल्सन: ४०० प्रजाती शोधणारा मुंग्यांचा माणूस\nपंतप्रधानांच्या सुरक्षेतली चूक नेत्यांसाठी इवेंट, टीवीसाठी कंटेंट\nपंतप्रधानांच्या सुरक्षेतली चूक नेत्यांसाठी इवेंट, टीवीसाठी कंटेंट\nगोवा: उंदीरउड्यांच्या खेळात नेमकी कुणाची सरशी\nगोवा: उंदीरउड्यांच्या खेळात नेमकी कुणाची सरशी\nभगवंत मान: कॉमेडीयन ते मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारीपर्यंतचा प्रवास\nभगवंत ���ान: कॉमेडीयन ते मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारीपर्यंतचा प्रवास\nकोरोना काळात सरकार शाळा, कॉलेज बंद का करतंय\nकोरोना काळात सरकार शाळा, कॉलेज बंद का करतंय\nआयेशा मलिक: अस्थिर पाकिस्तानला मिळालीय नवी दिशा\nआयेशा मलिक: अस्थिर पाकिस्तानला मिळालीय नवी दिशा\n१९८४: सत्तर वर्षांपूर्वीच्या कादंबरीत आपल्याला आजचं राजकारण दिसतं\n१९८४: सत्तर वर्षांपूर्वीच्या कादंबरीत आपल्याला आजचं राजकारण दिसतं\nकर्ज खिरापतीनं २००८ मधे जगाला आर्थिक संकटात ढकललं, त्याची गोष्ट\nकर्ज खिरापतीनं २००८ मधे जगाला आर्थिक संकटात ढकललं, त्याची गोष्ट\n१९९१ मधे भारताला कर्जही मिळत नव्हतं, पण आजचा भारत त्या संकटातून उभा झालाय\n१९९१ मधे भारताला कर्जही मिळत नव्हतं, पण आजचा भारत त्या संकटातून उभा झालाय\nकोरोना संकटाशी तुलना होत असलेली १९३०ची जागतिक महामंदी कशी होती\nकोरोना संकटाशी तुलना होत असलेली १९३०ची जागतिक महामंदी कशी होती\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00658.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.nilkantheshwarsamachar.page/2020/07/GSY049.html", "date_download": "2022-01-23T21:27:24Z", "digest": "sha1:N2DGIRKCNMTOBCAETJQUV673LKG7T3CP", "length": 5011, "nlines": 31, "source_domain": "www.nilkantheshwarsamachar.page", "title": "कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९६ टक्के. : एकुर्का रोड : उज्वल यशाची परंपरा कायम.", "raw_content": "\nकनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९६ टक्के. : एकुर्का रोड : उज्वल यशाची परंपरा कायम.\nJuly 16, 2020 • विक्रम हलकीकर\nकनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९६ टक्के.\nएकुर्का रोड : उज्वल यशाची परंपरा कायम.\nउदगीर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी , मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेत तालुक्यातील एकुर्का रोड येथील समर्थ कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९५ : ७४ टक्के लागला असून उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे.\nविज्ञान शाखेतील एकूण ४८ विद्यार्थ्यांपैकी ४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून हर्षदीप पारखे ४९५ गुण घेऊन प्रथम, प्रतिक्षा बिरादार ४८६ गुण घेऊन द्वितीय तर निकीता जाधव ही ४८० गुण घेऊन तृतीय आली आहे. कला शाखेत एकूण ८५ विद्यार्थ्यांपैकी ८० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून अंजली केंद्रे ५०० गुण घेऊन प्रथम, ज्योती जाधव ४९९ गुण घेऊन द्वितीय तर किरण पाटील ४९४ गुण घेऊन तृतीय आला आहे. एच.एस.सी.व्होकेशनल कोर्स मध्ये पूजा चिगळे५२२ गुण घेत केंद्रात प्रथम आली आहे. प्रणाली तेलंगे ५२१ गुण घेऊन द्वितीय आली आहे. तर अनिल जाधव हा ५२० गुण घेत तृतीय आला आहे. सर्व गुणवंतांचे संस्था सचिव प्राचार्य प्रमोद चौधरी,पर्यवेक्षक सिद्धार्थ बोडके, संस्था सदस्य प्रा. एम. व्ही. स्वामी, प्रा. बी. एस. बाबळसुरे, प्रा. एन. आर. लांजे, रसूल पठाण, संजय जाधव यांच्या सह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचा-यांनी अभिनंदन केले आहे.\nश्री हावगीस्वामी महाविद्यालयातील बारावीच्या निकालाची उज्ज्वल परंपरा कायम.\nJuly 17, 2020 • विक्रम हलकीकर\n*महाराष्ट्र महाविद्यालयात कृषी दिनानिमित्त वृक्षारोपन\nJuly 01, 2021 • विक्रम हलकीकर\nमतदार यादीतील नाव वगळणे, समाविष्ठ करणे व दुरुस्ती करुन घेण्याचे आवाहन\nउदगीर शहरामध्ये पर्यावरण,आरोग्य संवर्धन आणि प्रदूषमुक्तीसाठी आयोजित भव्य सायकल रलीमध्ये उदगीरकरांनी सहभागी व्हावे मुख्याधिकारी भारत राठोड\nबेवारस पडलेल्या इसमाचा जीव वाचविला : माजी नगरसेवक अहमद सरवर यांची तत्परता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00658.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://marathiparenting.firstcry.com/articles/balansathi-tomato-arogyawishayak-fayde-ani-soup-recipe-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%9F%E0%A5%8B-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF%E0%A4%95-%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%AA-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80/?ref=interlink", "date_download": "2022-01-23T21:10:27Z", "digest": "sha1:FQHKUK7G2CECCX574ZLUAKF3EEGPPDCI", "length": 27212, "nlines": 257, "source_domain": "marathiparenting.firstcry.com", "title": "बाळांसाठी टोमॅटो: आरोग्यविषयक फायदे आणि सूप रेसिपी | Tomatoes for Babies: Health Benefits & Soup Recipe in Marathi", "raw_content": "\nदर महिन्याला होणारा बाळाचा विकास\nमोठी मुले (५-८ वर्षे)\nटॉईज, बुक्स अँड स्कुल\nबर्थ डे अँड गिफ्ट्स\nदर महिन्याला होणारा बाळाचा विकास\nमोठी मुले (५-८ वर्षे)\nटॉयज़, बुक्स एंड स्कूल\nबेबी गियर एंड नर्सरी\nHome बाळ अन्न आणि पोषण बाळांसाठी टोमॅटो – आरोग्यविषयक फायदे आणि सूप रेसिपी\nबाळांसाठी टोमॅटो – आरोग्यविषयक फायदे आणि सूप रेसिपी\nतुम्ही तुमच्या बाळाला टोमॅटो देण्यास कधी सुरुवात करू शकता\nलहान मुलांसाठी टोमॅटोचे आरोग्य विषयक फायदे\nलहान मुलांना टोमॅटो देताना घ्यायची खबरदारी\nटोमॅटो कसे खरेदी करावे आणि साठवावे\nलहान मुलांसाठी टोमॅटो सूप कसे करायचे\nमुलाचे संगोपन करणे ही एक मोठी जबाबदारी आहे. त्यांची वाढ आणि विकास चांगला होण्यासाठी त्यांना योग्य आहार देणे देखील महत्वाचे आहे. टोमॅटोचे आरोग्यासाठी भरपूर फायदे आहेत आणि ते एक अष्टपैलू फळ आहे. तुम्ही तुमच्या मुलांना वेगवेगळ्या स्वरूपात टोमॅटो खायला देऊ शकता. तुम्ही तुमच्या बाळाच्या आहारात टोमॅटो कसा समाविष्ट करावा आणि त्याचा बाळावर कसा परिणाम होतो ह्याची तुम्हाला माहिती असणे आवश्यक असते.\nएकदा तुम्हाला टोमॅटोचे आरोग्यविषयक फायदे लक्षात आले आणि तुमच्या मुलासाठी त्याच्या वेगवेगळ्या पाककृती कशा करता येतील हे समजले की तुम्ही मुलांना टोमॅटो देऊ शकता.\nतुम्ही तुमच्या बाळाला टोमॅटो देण्यास कधी सुरुवात करू शकता\nतुम्ही लहान बाळाला टोमॅटो देऊ शकता कारण त्याचे आरोग्यविषयक भरपूर फायदे आहेत. बाळ साधारणपणे ८ ते १० महिन्यांचे झाल्यावर तुम्ही त्याला टोमॅटोची ओळख करून देऊ शकता. टोमॅटोमुळे साधारणपणे ऍलर्जी होत नाही परंतु बाळाला टोमॅटो दिल्यानंतर लक्ष ठेवा. टोमॅटो खाल्ल्यानंतर काहीवेळा बाळाच्या त्वचेवर पुरळ येऊ शकतात.\nटोमॅटोमध्ये भरपूर पोषण असते. १०० ग्रॅम टोमॅटोमध्ये किती पोषण आहे ते येथे दिलेले आहे\nपोषक घटक १०० ग्रॅम मध्ये पोषण मूल्य\nपाणी ९४. ७८ ग्रॅम्स\nतंतुमय पदार्थ ०.९ ग्रॅम\nलहान मुलांसाठी टोमॅटोचे आरोग्य विषयक फायदे\nलहान मुलांसाठी टोमॅटोचे बरेचसे आरोग्यविषयक फायदे आहेत.\nटोमॅटो व्हिटॅमिन ए चा एक समृद्ध स्त्रोत आहे आणि टोमॅटो मध्ये असलेल्या कॅरोटीन आणि बीटा–कॅरोटीनमुळे टोमॅटोला लाल किंवा केशरी रंग येतो. बाळाच्या डोळ्यांच्या विकासासाठी अ जीवनसत्व आवश्यक आहे.\nटोमॅटो म्हणजे अँटिऑक्सिडंट्सचा एक उत्कृष्ट स्त्रोत आहे आणि तो बाळाच्या आहारासाठी आवश्यक आहे. बाळाचा चयापचय दर प्रौढांपेक्षा खूप जास्त असतो आणि यामुळे त्यांच्या शरीरात मुक्त रॅडिकल्सची संख्या वाढते. जर मुक्त रॅडिकल्सची संख्या वाढली तर पेशी आणि डीएनए खराब होण्याची शक्यता देखील वाढते. अँ���िऑक्सिडंट्स याचा प्रतिकार करतात आणि त्यास तटस्थ करण्यात मदत करतात.\n३. मजबूत हाडे तयार होतात\nटोमॅटोमध्ये व्हिटॅमिन के मुबलक प्रमाणात आढळते आणि ते कालांतराने अर्भकाची हाडे तयार होण्यासाठी आवश्यक असतात\n४. मजबूत रोगप्रतिकारक प्रणाली\nटोमॅटोमध्ये भरपूर जैवरासायनिक घटक आढळतात आणि ते रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात. हे बाळाच्या विकासासाठी अत्यंत महत्वाचे आहे.\nटोमॅटोमध्ये भरपूर आम्ल असते असे जरी असले तरी ते प्रत्यक्षात बाळाच्या शरीरात त्याचा प्रतिकार करण्यास मदत करतात. आपल्या मुलाच्या आहारात टोमॅटोचा समावेश करून, आपण अल्केनेटचे प्रमाण वाढवू शकता आणि अॅसिडोसिसचा उपचार करू शकता.\n६. शिसे विषबाधा कमी करते\nशिश्याची विषबाधा ही आणखी एक समस्या आहे. ह्या समस्येचा प्रतिकार टोमॅटोमधील घटकांमुळे केला जाऊ शकतो. टोमॅटोमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. शिश्यामुळे निर्माण झालेले हानिकारक परिणाम कमी करण्यास टोमॅटोमुळे मदत होते\nलहान मुलांना टोमॅटो देताना घ्यायची खबरदारी\nलहान मुलांसाठी टोमॅटो उत्तम असले तरी, आपण त्यांना ते देण्यापूर्वी सावधगिरी बाळगणे महत्वाचे आहे:\n१. रंग आणि पोत\nतुम्ही तुमच्या बाळाला टोमॅटो देण्यापूर्वी त्याचा रंग आणि पोत तपासून खात्री करा. टोमॅटोचा रंग लाल किंवा नारिंगी असावा. ते मऊ नसावेत व त्यांना भेगा नसाव्यात.\n२. सेंद्रिय की कृत्रिम\nपारंपारिक पद्धतीचा वापर करून तुम्ही सेंद्रिय पद्धतीने पिकवलेले टोमॅटो विकत घ्या. त्यामध्ये पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात आणि हानिकारक कीटकनाशके नसतात.\n३. ऍलर्जिक प्रतिक्रिया तपासा\nकाही बाळांना टोमॅटोमुळे ऍलर्जी होऊ शकते, म्हणून आपण कोणत्याही ऍलर्जीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. आपल्या बाळाला टोमॅटोची ओळख करून देताना, टोमॅटोमध्ये इतर काहीही न घालता खायला द्या.\n४. योग्य स्वरूपात देणे आवश्यक\nकाही बाळांचे दात अद्याप पूर्णपणे विकसित झालेले नसल्यामुळे, तुम्ही बाळाला टोमॅटो देताना द्रव किंवा अर्ध द्रव स्वरूपात खायला द्या. नाहीतर बाळाच्या घशात टोमॅटो अडकण्याची शक्यता असते.\nटोमॅटो कसे खरेदी करावे आणि साठवावे\nटोमॅटो खरेदी केल्यावर तुम्ही ते फ्रिजमध्ये न ठेवणे चांगले. तुम्ही ते खोलीच्या तापमानाला सूर्यप्रकाशापासून दूर ठेवू शकता. टोमॅटो आणल्यावर लगेच ���्याचा वापर करणे आवश्यक आहे. तुम्ही जरी कच्चे टोमॅटो खरेदी केलेत तरी ते काही दिवसात पिकतात.\nलहान मुलांसाठी टोमॅटो सूप कसे करायचे\nलहान मुलांसाठी टोमॅटो सूप तयार करण्यासाठी एक सोपी पाककृती खाली दिलेली आहे\nमीठ – १ चिमूटभर (जर तुमच्या बाळाचे वय एक वर्षापेक्षा कमी असेल तर मीठ घालू नका)\nलोणी – १/२ टीस्पून (मीठ नसलेले होममेड बटर निवडा)\nपाणी – १/२ कप\nटोमॅटो धुवून स्वच्छ करा. टोमॅटो धुतल्यानंतर कापा म्हणजे त्यांचे पौष्टिक मूल्य अबाधित राहील\nटोमॅटोच्या बिया काढून टाका आणि त्याचे मोठे तुकडे करा\nएका भांड्यात पाणी घेऊन त्यात हे टोमॅटोचे तुकडे घाला आणि झाकणाने झाकून ठेवा. ते मऊ होईपर्यंत काही मिनिटे उकळवा\nटोमॅटोचे साल काढून घ्या\nथोडेसे पाणी घालून टोमॅटोची प्युरी करून घ्या\nपॅनमध्ये थोडे लोणी घाला नंतर त्यामध्ये टोमॅटो प्युरी घाला आणि ते सुमारे एक मिनिट उकळू द्या\nचवीनुसार थोडे मीठ घाला. जर तुम्ही मीठयुक्त लोणी वापरत असाल तर सूपमध्ये आणखी मीठ घालू नका.\nटोमॅटो हे लहान मुलांच्या पोषणासाठी एक उत्तम स्त्रोत आहेत आणि बाळांना ते नियमितपणे दिले तर ते त्यांच्यासाठी उत्कृष्ट असतात. टोमॅटो खाल्ल्यानंतर बाळांना किरकोळ पुरळ येणे किंवा ऍलर्जिक प्रतिक्रिया आल्या तरी सुद्धा शारीरिक आणि मानसिक विकासाचा दृष्टिकोनातून बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी ते उत्तम आहेत. तथापि, बाळांना ताजे टोमॅटो, अर्ध–द्रव किंवा द्रव स्वरूपात दिले पाहिजेत, कारण त्यांचे दात पूर्णपणे विकसित झालेले नसतात.\nटोमॅटो खोलीच्या तपमानाला ठेवले पाहिजेत जेणेकरून ते खराब होणार नाहीत. टोमॅटोचा आहारामध्ये समावेश आवश्यक आहे आणि खायला त्रास देणाऱ्या मुलांसाठी ते योग्य आहेत.\nबाळांना काकडी देणे सुरक्षित आहे का\nबाळांसाठी लिंबू सुरक्षित आहे का\nबाळांना काकडी देणे सुरक्षित आहे का\nमुलांसाठी \"रक्षाबंधन\" ह्या विषयावर निबंध\nकेळं बाळांसाठी चांगले आहे का\nबाळाला खजूर देणे: पोषणमूल्य, फायदे आणि खबरदारी\nताप आल्यावर लहान बाळे आणि मुलांना कुठले अन्नपदार्थ द्यावेत\nबाळांमधल्या बद्धकोष्ठतेला कारणीभूत असलेले आणि त्यापासून सुटका करणारे २० अन्नपदार्थ\nबाळांसाठी दालचिनी चांगली आहे का\nबाळांसाठी जायफळ - फायदे आणि कसे वापरावे\nबाळांसाठी लिंबू सुरक्षित आहे का\nबाळांच्या आहारात चिकनचा समाव��श करणे\nबाळाला घनपदार्थांची ओळख करून देताना\nबाळाला साखर आणि मीठ देणे का टाळावे\nबाळांसाठी चिकू: आरोग्यविषयक फायदे आणि पाककृती\nबाळांसाठी जव (बार्ली): निवड कशी करावी, फायदे, पाककृती आणि बरेच काही\nबाळांना बिस्किटे देणे सुरक्षित आहे का\nताप आल्यावर लहान बाळे आणि मुलांना कुठले अन्नपदार्थ द्यावेत\n११ महिन्यांच्या बाळासाठी अन्नपदार्थांचे पर्याय\nबाळांसाठी साबुदाणा - फायदे आणि पाककृती\n१९ महिन्यांच्या बाळासाठी अन्नपदार्थ - पर्याय, आहार आणि पाककृती\nबाळांसाठी पालकाची भाजी - फायदे आणि पाककृती\nबाळाला पोटात असताना उचकी लागणे – हे सामान्य आहे का\nIn this Articleपोटातील बाळाला उचकी का लागतेगर्भाशयातील बाळाला उचकी लागणे सामान्य आहे कागर्भाशयातील बाळाला उचकी लागणे सामान्य आहे काबाळाला साधारणपणे उचकी लागण्यास केव्हा सुरुवात होतेबाळाला साधारणपणे उचकी लागण्यास केव्हा सुरुवात होतेबाळाची उचकी आणि बाळाचे पाय मारणे ह्या दोन्ही मधील फरक कसा ओळखालबाळाची उचकी आणि बाळाचे पाय मारणे ह्या दोन्ही मधील फरक कसा ओळखालगर्भाशयातील बाळाला येणारी उचकी कशी थांबवावीगर्भाशयातील बाळाला येणारी उचकी कशी थांबवावीतुम्ही काळजी केव्हा केली पाहिजेतुम्ही काळजी केव्हा केली पाहिजे गरोदर स्त्रीच्या पोटात बाळाचा विकास होत असताना तिच्या शरीरात अनेक बदल दिसून येतात. जर तुम्ही गरोदर […]\nबाळांमधील वायूची (गॅस) समस्या\nभारतातील बाळे आणि मुलांसाठी वैकल्पिक आणि अनिवार्य लसी\nतुमचे ७ आठवड्यांचे बाळ: विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी\nमुलांसाठी बालदिनाविषयी छोटे आणि मोठे निबंध\nगरोदरपणात योनीला खाज सुटणे\nह्या गणेश चतुर्थीला तुम्ही करून पहिले पाहिजेत असे मोदकांचे ६ वेगवेगळे प्रकार\nजुळ्या मुलांसाठी अर्थासहित १२० मोहक नावे\nतुम्ही लहान बाळे आणि मुलांना सर्दी खोकल्यासाठी औषधे द्यावीत का\nह्या संकेतस्थळावरील माहिती ही ढोबळ स्वरूपाची आहे आणि फक्त शिक्षित करण्याच्या हेतूने ती उपलब्ध आहे. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ किंवा संबंधित आरोग्य सेवा प्रदाता ह्यांच्या सल्ल्याला ती पर्यायी ठरू शकत नाही. आपणास स्वतःच्या अथवा आपल्या बाळाच्या किंवा मुलाच्या आरोग्यविषयक शंका असतील तर कृपया आपल्या वैद्यांशी संपर्क साधावा. आपण हे लक्षात घ्यावे की ह्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या संव���द प्रक्रियेला मर्यादा आहेत. तुम्हाला लागणारी मदत किंवा मिळणारा प्रतिसाद हा फक्त लेखकाकडून दिला जातो. पेरेंटिंग.फर्स्टक्राय.कॉम कुठल्याही चुका, वगळलेली माहिती किंवा कुठलेही चुकीचे भाष्य ह्यांची जबाबदारी घेत नाही. हे संकेतस्थळ वापरताना तुम्हाला सर्व अटी व शर्ती बंधनकारक आहेत असे निर्देशीत करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00659.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/850103", "date_download": "2022-01-23T21:47:14Z", "digest": "sha1:3NOITVRINIUEK6L3WP2JP45Z5ZX2P7MG", "length": 2051, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"निवडणूक\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"निवडणूक\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२२:५५, १६ नोव्हेंबर २०११ ची आवृत्ती\n१५ बाइट्सची भर घातली , १० वर्षांपूर्वी\nr2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: br:Votadeg\n१५:२२, २७ ऑक्टोबर २०११ ची आवृत्ती (संपादन)\nLuckas-bot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: mn:Сонгууль)\n२२:५५, १६ नोव्हेंबर २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nFoxBot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: br:Votadeg)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00659.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://www.actualidadgadget.com/mr/%E0%A4%B9%E0%A4%81%E0%A4%A1%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2-%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%97-%E0%A4%91%E0%A4%AB-%E0%A4%A6-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%8A-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A5%80/", "date_download": "2022-01-23T21:26:47Z", "digest": "sha1:RG7645DQES7SDTNI7QUQ52ULXEV7X6OM", "length": 14572, "nlines": 97, "source_domain": "www.actualidadgadget.com", "title": "हँडबॉल किंवा बास्केटबॉल दोन्हीपैकी नाही, लीग ऑफ द लिजेंड्स पलाऊ संत जोर्डी | गॅझेट बातम्या", "raw_content": "\nहँडबॉल किंवा बास्केटबॉल दोन्हीपैकी, लीग ऑफ द लिजेंड्स पलाऊ संत जोर्डी भरत नाही\nमिगुएल हरनांडीज | | जनरल , आमच्या विषयी\nकाय खेळ साध्य करू शकला नाही, LOL करतो. आणि म्हणूनच, बार्सिलोना मधील पलाऊ संत जोर्डी ध्वजांकित केले गेले आहे, जसे की यापूर्वी कधीही नव्हते, परंतु एका विचित्र कार्यक्रमामुळे. अनेक वर्षांपासून फॅशनमधील एमएमओआरपीजी, लीग ऑफ द लिजेंडवर दोष द्या. आणि हा आहे की गेमिंग दृश्यात हा व्हिडिओ गेम सर्वात लोकप्रिय आहे आणि यामुळे लोक आणि पैशाची अवाढव्य रक्कम देखील हलविली जाते. चार दिवस पालाऊ संत जोर्डी येथे आयोजित लीग ऑफ लीजेंड्स ऑलस्टारने जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडू एकत्र केले आणि त्यांच्या चाहत्यांमागे, ईस��पोर्ट्स आजच्या समाजात खोलवर प्रवेश करीत आहेत याचा चांगला विश्वास आहे.\nजर काही शंका असेल तर बास्केटबॉल किंवा हँडबॉल स्पेनमध्ये काय साध्य करत नाही, असे दिसते आहे की इलेक्ट्रॉनिक खेळ हे साध्य करीत आहेत, आजकाल पलाऊ संत जोर्डीमध्ये एकाही आत्म्याला फिट बसू शकत नाही आणि हेच सर्वात कठोर थेट निरीक्षण आहे. एलओएल ऑलस्टार युद्धातून ही अशी घटना बनली आहे की कोणत्याही स्वाभिमानी खेळाडूला गमावू इच्छित नाही बार्सिलोना शहरात. उत्कृष्ट आणि समान पद्धतींनी धडे देण्याची संधी घेऊन सर्वोत्कृष्ट व्यक्तींनी वेगवेगळ्या पद्धतींमध्ये स्पर्धा केली आहे.\nअशा जागेत कीबोर्ड आणि माऊसचे बरेच तारे जमलेले पाहणे अवघड आहे, त्याव्यतिरिक्त, त्यांना ते स्पर्धेचा पक्ष म्हणून घ्यायचे होते, ज्यासाठी शोची हमी दिली गेली आणि प्रेक्षकांनी प्रत्येक पेनीस पैसे दिले. प्रवेशद्वार ते दिवे आणि रंगांच्या तमाशाने कंपित झाले, किंचाळत होते आणि ओरडत होते जणू जणू त्यांच्या सॉकर टीमचा अगदी उजवीकडे आहे., तारे जसा आहेत तशाच त्यांना आनंदित करा आणि तेच इथे आहे.\nहा महत्वाचा कार्यक्रम कोणालाही चुकवायचा नव्हता\nआम्हाला एक्सपेक, फॅकर, मटा आणि जानकोस क्रिया करताना दिसले, घरी, आणि त्या क्षणातील सर्वात लोकप्रिय एमएमओआरपीजीच्या रसिकांना आनंद देताना त्यांनी स्थानिक लोकांना प्रोत्साहित केले. चार दिवसांपासून ते खरा कार्यक्रम देत आहेत, ज्यात कोणालाही डोळे मिचकावण्याची इच्छा नव्हती, कारण या खेळाला अर्थ देणारी कोणतीही मास्टर हालचाल गहाळ आहेत. हे समजून घेण्याचे ढोंग करू नका, याचा अभ्यास आहे आणि या मागे बर्याच तासांचा गेम आपल्याला यासारख्या बातम्यांचा तुकडा खरोखर खरोखर काय करू शकतो यावर वेगाने जाऊ देत नाही.\nकोस्प्ले आणि सहका .्याने संपूर्ण कार्यक्रमात श्वास घेतला आणि तेच सर्व स्पेनमधून आणि नक्कीच जगातून बार्सिलोना येथे लोक आले. व्हिडिओ गेम अधिक आणि अधिक हलवत आहेत. आम्ही आधीच पाहत होतो की पोकेमोन गोने स्मार्टफोन वापरकर्त्यांचा संपूर्ण सैन्य कसा एकत्रित केला, आणि असे आहे की व्हिडिओ गेम जवळजवळ प्रत्येक इव्हेंटमध्ये किंवा त्याच्या मिठाच्या किंमतीची इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसमध्ये असतात. अशाप्रकारे, त्यामध्ये व्यावसायिक बनवणे ही इतर कोणत्याही ofथलीटच्या मानण्यासारखीच आदरणीय वृत्त��� बनली आहे.\nअजूनही असे लोक आहेत ज्यांना असे वाटते की व्हिडिओ गेम क्रीडा म्हणून विचारात घेण्यास नाखूष आहे, तथापि, ईस्पोर्ट्स शारीरिक खेळांना अनेक प्रकारे मागे टाकत असलेल्या पैशांची संख्या वाढवित आहेत, एनबीए किंवा प्रीमियर लीगसारख्या फ्रँचायझींच्या मागे ठेवतात. म्हणूनच आम्हाला ईस्पोर्टवर चांगली नजर हवी आहे, कारण आम्हाला माहित आहे की तंत्रज्ञान आणि गॅझेटचे बरेच प्रेमी दिवसाच्या व्हिडिओ गेमच्या वेळी असतात.\nलक्षात ठेवा की अॅक्युलीएडॅड गॅझेटमध्ये आपण ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स आणि व्हिडिओ गेम्सच्या सर्व बातम्यांविषयी कायमची माहिती ठेवण्यास सक्षम असाल. दरम्यान, बार्सिलोना येथे आयोजित लीग ऑफ लीजेंड्स ऑलस्टारला निरोप घेण्याची वेळ आली आहे, परंतु हे नंतर आपल्याला दिसेल, तोंडाला चांगली चव मिळेल ज्यामुळे चाहते आणि आयोजक लवकरच स्पॅनिश प्रदेशात नवीन कार्यक्रमाची भविष्यवाणी करतात, ज्यास एका वर्षापेक्षा जास्त कालावधी लागू नये.\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: गॅझेट बातम्या » जनरल » हँडबॉल किंवा बास्केटबॉल दोन्हीपैकी, लीग ऑफ द लिजेंड्स पलाऊ संत जोर्डी भरत नाही\nआपल्याला स्वारस्य असू शकते\nटिप्पणी करणारे सर्वप्रथम व्हा\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटा जबाबदार: मिगुएल Áन्गल गॅटन\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\n360-डिग्री लाइव्ह व्हिडिओ फेसबुकवर येतात\nAppleपलने newपल वॉचच्या दोन घोषणा जाहीर केल्या\nआपल्या ईमेलमध्ये तंत्रज्ञान आणि संगणनाबद्दल नवीनतम बातम्या प्राप्त करा\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00659.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mahindratractor.com/marathi/tractors/mahindra-275-tu-xp-plus", "date_download": "2022-01-23T20:40:28Z", "digest": "sha1:ICWYNB2FNZ5OMHTLT6YPJYTV5AXJ7FRM", "length": 36093, "nlines": 336, "source_domain": "www.mahindratractor.com", "title": "Mahindra 275 DI XP Plus Tractor| Mahindra 275 Di XP 40 HP | XP Plus", "raw_content": "\nमहिंद्रा युवराज 215 NXT\nमहिंद्रा जिवो 225 DI\nमहिंद्रा जिवो 225 DI 4WD\nमहिंद्रा जिवो 305DI 4WD\nमहिंद्रा जिवो 245 वाइनयार्ड\nमहिंद्रा जिवो 245 DI 4WD\nमहिंद्रा 255 DI पावर प्लस\nमहिंद्रा युवो 275 DI\nमहिंद्रा 275 DI ECO\nमहिंद्रा 265 DI पावर प्लस\nमहिंद्रा जीवो 365 DI 4WD\nमहिंद्रा 275 DI XP प्लस\nमहिंद्रा 275 DI SP प्लस\nमहिंद्रा युवो TECH + 275\nमहिंद्रा 275 DI TU\nमहिंद्रा 275 TU XP प्लस\nमहिंद्रा 275 DI TU SP प्लस\nमहिंद्रा युवो 415 DI\nमहिन्द्रा युवो TECH + 405\nमहिंद्रा 415 DI SP प्लस\nमहिन्द्रा युवो TECH + 415\nमहिंद्रा 415 DI XP प्लस\nमहिंद्रा 475 DI SP प्लस\nमहिंद्रा 475 DI XP प्लस\nमहिन्द्रा युवो TECH + 475\nमहिंद्रा युवो 575 DI\nमहिंद्रा युवो 575 DI 4WD\nमहिन्द्रा युवो TECH + 575\nमहिंद्रा 575 DI XP प्लस\nमहिंद्रा 575 DI SP प्लस\nमहिंद्रा 585 DI XP प्लस\nअर्जुन नोवो 605 DI-MS\nमहिंद्रा युवो 585 MAT\nमहिन्द्रा युवो TECH + 585\nमहिंद्रा अर्जुन ULTRA -1 555 DI\nअर्जुन नोवो 605 DI-PS\nअर्जुन नोवो 605 DI-i\nअर्जुन नोवो 605 DI–i-4WD\nमहिंद्रा अर्जुन नोवो ULTRA 1 605 DI\nमहिंद्रा नोवो 655 DI\nमहिंद्रा नोवो 755 DI\nमहिंद्रा वॉक-बिहाइंड राईस ट्रान्सप्लांटर MP461\nमहिंद्रा प्लान्टिंग मास्टर पॅडी 4RO\nमहिंद्रा हार्वेस्टमास्टर H12 4WD\nमहिंद्रा हार्वेस्टमास्टर H12 2WD\nफ्रंट एंड लोडर 13 एफएक्स\nफ्रंट एंड लोडर 9.5 एफएक्स\nफ्रंट एंड लोडर 10.2 एफएक्स\nमहिंद्रा युवराज 215 NXT\nमहिंद्रा जिवो 225 DI\nमहिंद्रा जिवो 225 DI 4WD\nमहिंद्रा जिवो 245 DI 4WD\nमहिंद्रा जिवो 245 वाइनयार्ड\nमहिंद्रा जिवो 305DI 4WD\nमहिंद्रा 255 DI पावर प्लस\nमहिंद्रा युवो 275 DI\nमहिंद्रा 275 DI ECO\nमहिंद्रा 265 DI पावर प्लस\nमहिंद्रा जीवो 365 DI 4WD\nमहिंद्रा 275 DI XP प्लस\nमहिंद्रा 275 DI SP प्लस\nमहिंद्रा युवो TECH + 275\nमहिंद्रा 275 DI TU\nमहिंद्रा 275 TU XP प्लस\nमहिंद्रा 275 DI TU SP प्लस\nमहिंद्रा युवो 415 DI\nमहिन्द्रा युवो TECH + 405\nमहिंद्रा 415 DI SP प्लस\nमहिंद्रा युवो 475 DI\nमहिन्द्रा युवो TECH + 475\nमहिंद्रा 415 DI XP प्लस\nमहिंद्रा 475 DI SP प्लस\nमहिंद्रा 475 DI XP प्लस\nमहिंद्रा युवो 575 DI\nमहिंद्रा युवो 575 DI 4WD\nमहिन्द्रा युवो TECH + 575\nमहिंद्रा 575 DI XP प्लस\nमहिंद्रा 575 DI SP प्लस\nमहिंद्रा 585 DI XP प्लस\nमहिन्द्रा युवो TECH + 585\nअर्जुन नोवो 605 DI-MS\nमहिंद्रा युवो 585 MAT\nमहिंद्रा अर्जुन ULTRA -1 555 DI\nअर्जुन नोवो 605 DI-PS\nअर्जुन नोवो 605 DI-i\nअर्जुन नोवो 605 DI–i-4WD\nमहिंद्रा अर्जुन नोवो ULTRA 1 605 DI\nमहिंद्रा नोवो 655 DI\nमहिंद्रा नोवो 755 DI\nमहिंद्रा वॉक-बिहाइंड राईस ट्रान्सप्लांटर MP461\nमहिंद्रा प्लान्टिंग मास्टर पॅडी 4RO\nमहिंद्रा हार्वेस्टमास्टर H12 4WD\nमहिंद्रा हार्वेस्टमास्टर H12 2WD\nफ्��ंट एंड लोडर 13 एफएक्स\nफ्रंट एंड लोडर 9.5 एफएक्स\nफ्रंट एंड लोडर 10.2 एफएक्स\nनिवडा * उत्पादन चौकशी\nमहिंद्रा 275 TU XP प्लस\nसादर करत आहोत नवीन अत्यंत टफमहिन्द्रा 275 TU XP PLUS\n30 वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी 30 लाखांपेक्षा जास्त ट्रॅक्टर्सची निर्मिती करणारी एक आंतरराष्ट्रीय कंपनी, महिन्द्रा ट्रॅक्टर्स या वेळी देऊ करत आहे टफमहिन्द्रा 275 TU XP PLUS\nमहिन्द्रा 275 TU XP PLUS ट्रॅक्टर्स त्यांच्या प्रवर्गातील सर्वात कमी इंधनाच्या वापरामुळे अत्यंत शक्तीशाली आहेत. त्याचे शक्तीशाली ELS TU इंजिन, उच्च मॅक्स टॉर्क आणि उत्कृष्ट बॅकअप टॉर्क यामुळे शेतीच्या सर्व उपकरणांमध्ये अतुलनीय कामगिरी देतो. उद्योगात प्रथमच दिलेल्या 6-वर्षांच्या वॉरंटीने महिन्द्रा MAHINDRA 275 TU XP PLUS खरोखरच टफआहे.\nकृपया सबमिट करण्यासाठी फॉर्म मान्य करा\nमी कबूल करतो कि खालील 'रिक्वेस्ट ए डेमो' बटणावर क्लिक करून मी माझ्या ट्रॅक्टरच्या खरेदीत मला सहाय्य करण्यासाठी महिन्दारकिंवा तिच्या भागीदारांकडून माझ्या मोबाइलमध्ये स्पष्टपणे एक कॉल अपेक्षित करतो\nDI इंजिन – अतिरिक्त दीर्घ स्ट्रोक इंजिन\nसुलभ अविरत मेश ट्रान्समिशन\nमल्टी-डिस्क ऑइल इमर्सड् ब्रेक्स\nइर्गोनॉमिकली डिझाइन केलेला ट्रॅक्टर\nदुहेरी काम करणारे पॉवर स्टिअरिंग\nमोठे 13.6 X 28 टायर\nDI इंजिन – अतिरिक्त दीर्घ स्ट्रोक इंजिन\nELS इंजिनने, 275 TU XP PLUS सर्वात कठिण शेतीविषयक उपयोजनांमध्ये अधिक काम आणि जलदस करतो. \"\n2 + 4 वर्षांच्या वॉरंटीने उद्योगात प्रथमच 6 वर्षांची वॉरंटी* 275 TU XP PLUS ट्रॅक्टरने चिंतामुक्त होऊन काम करा. * संपूर्ण ट्रॅक्टरवर 2 वर्षांची स्टँडर्ड वॉरंटी आणि इंजिन आणि ट्रान्समिशन खराब आणि नादुरुस्त होणाऱ्या बाबींसाठी 4 वर्षांची वॉरंटी. ही वॉरंटी OEM बाबी आणि खराब होणाऱ्या आणि नादुरुस्त होणाऱ्या बाबींना लागू नाही.\nसुलभ अविरत मेश ट्रान्समिशन\nगिअर बदलण्याचे काम सहज आणि सुलभपणे करू देते ज्याद्वारे गिअर बॉक्सच्या दीर्घ टिकाऊपणाची आणि ड्रायव्हरच्या कमी थकव्याची खात्री होते.\nजायरोव्हेटर वगैरेसारख्या आधुनिक औजारांच्या सहज वापरासाठी प्रागतिक आणि उच्च अचूकता देणारे हायड्रॉलिक्स\nमल्टी-डिस्क ऑइल इमर्सड् ब्रेक्स\nइष्टतम ब्रेकिंग कामगिरी आणि ब्रेक्सचे अधिक दीर्घ जीवन अशा प्रकारे कम देखभाल आणि उच्च कामगिरीची खात्री\nआकर्षक फ्रंट ग्रील आणि स्टायलीश डेकल डिझाइन असलेले क्रोम फिनिश हेडलँपस् \"\nइर्गोनॉमिकली डिझाइन केलेला ट्रॅक्टर\nसुखदायक सिटींगने दीर्घकालीन कामकाजे, सहज हाती येणारे लीव्हर्स, अधिक चांगल्या दर्शमानतेसाठी एलसीडी क्लस्टर पॅनेल आणि मोठया व्यासाचे स्टिअरिंग व्हील \"\nशेतीच्या कामांत ट्रॅक्टरचा चांगला समतोल आणि सहज आणि अखंड वळण्याची गती \"\nदुहेरी काम करणारे पॉवर स्टिअरिंग\nसुखदायक कामकाजांसाठी सोयीस्कर सहज आणि अचूक स्टिअरिंग आणि प्रदीर्घ कामाची वेळ \"\nमोठे 13.6 X 28 टायर\nशेतीच्या कामाकाजांत अधिक चांगले ट्रॅक्शन आणि कमी घसरण देऊ करतो. \"\nमहिंद्रा 275 TU XP प्लस\nअधिकतम टौर्क (Nm) 135 Nm\nगियर्सची संख्या 8 F + 2 R\nमहिंद्रा 275 TU XP प्लस\nअधिकतम टौर्क (Nm) 135 Nm\nगियर की संख्या 8 F + 2 R\nस्टीयरिंग टाइप ड्युअल एक्टिंग पॉवर स्टीयरिंग / मॅन्युअल स्टीयरिंग (पर्यायी)\nट्रांसमिशन प्रकार आंशिक सतत जाळी\nक्लच एकल (std) / आरसीआरपीटीओसह ड्युअल (opt)\nहाइड्रोलिक पम्प फ्लो (l/m) 32.4 l/m\nहायड्रॉलिक्स उचलण्याची क्षमता (kg) 1480\nमहिंद्रा 275 TU XP प्लस FAQs\nमहिंद्रा जिवो 275 TU XP PLUS ची अश्वशक्ती किती आहे\nमहिंद्रा 275 TU XP प्लस भरीव कामगिरी बजावतो. हा सुरळीत सातत्यपूर्ण मेश ट्रान्समिशन, उच्च मॅक्स टॉर्क, प्रगत ADDC हायड्रॉलिक्स, आणि इतर बरीच प्रगत वैशिष्ट्ये असलेला 29.1 kW (39 HP) अश्वशक्तीचा ट्रॅक्टर आहे. ही सर्व वैशिष्ट्ये महिंद्रा 275 TU XP प्लस hp ला देखील मजबूत चालना देतात.\nमहिंद्रा जिवो 275 TU XP PLUS ची किंमत किती आहे\nमहिंद्रा 275 TU XP प्लस हा प्रगत ADDC हायड्रॉलिक्स, सुरळीत सातत्यपूर्ण मेश ट्रान्समिशन, एक्स्ट्रा लाँग-स्ट्रोक इंजिन आणि इतर बरीच वैशिष्ट्ये असलेला अतिशय शक्तिशाली ट्रॅक्टर आहे. महिंद्रा 275 TU XP प्लसची सर्वात अलिकडील किंमत जाणून घेण्यासाठी आजच अधिकृत विक्रेत्याशी संपर्क साधा.\nमहिंद्रा जिवो 275 TU XP प्लसबरोबर कोणती अवजारे सर्वात चांगले काम करतात\nमहिंद्रा 275 TU XP प्लस हा कामगिरी बजावण्यातील पॉवरहाऊस आहे. याच्यामध्ये अनेक प्रगत वैशिष्ट्ये आहेत ज्यामुळे तो अनेक अवजारांसह काम करण्यास सक्षम होतो. गायरोव्हेटर, मशागतीचे यंत्र, डिस्क नांगर, एमबी नांगर, दंताळे, बियाणांचे ड्रिल, प्लँटर, डिगर, इ., ही महिंद्रा 275 TU XP प्लसची काही अवजारे आहेत.\nमहिंद्रा जिवो 275 TU XP प्लसची हमी किती आहे\nमहिंद्रा 275 TU XP प्लस शेतावर आश्चर्यकारक कामगिरी करतो. हा कोणत्याही उपयोजनासाठी वापरता येईल असा 29.1 kW (39 HP) अश्वशक्तीच�� मजबूत ट्रॅक्टर आहे. महिंद्रा 275 TU XP प्लसवर सहा वर्षांची हमी आहे, त्यापैकी दोन वर्षे संपूर्ण ट्रॅक्टरवर आणि चार वर्षे केवळ इंजिन आणि ट्रान्समिशनची होणारी झीज यावर.\nमहिंद्रा जिवो 275 TU XP चे मायलेज किती आहे\nमहिंद्रा 275 TU XP प्लस हा 29.1 kW (39 HP) अश्वशक्तीचे इंजिन असलेला शक्तिशाली ट्रॅक्टर आहे. यामध्ये अनेक वैशिष्ट्ये आहेत, तो उच्च मॅक्स टॉर्क, उत्कृष्ट बॅकअप टॉर्क देऊ करतो आणि त्याला पाठिंबा देणारा महिंद्रा ब्रँड आहे. महिंद्रा 275 TU XP प्लसचा इंधनाचा वापर कमी असल्यामुळे त्याचे मायलेज त्याच्या श्रेणीतील सर्वाधिक मायलेजपैकी आहे.\nमहिंद्रा जिवो 275 TU XP चे पुनर्विक्री मूल्य किती आहे\n29.1 kW (39 HP) अश्वशक्ती असलेला महिंद्रा 275 TU XP प्लस ट्रॅक्टर अनेक अवजारांबरोबर काम करतो, भरीव कामगिरी बजावतो, यामध्ये अनेक वैशिष्ट्ये आहेत, उच्च मॅक्स टॉर्क, उत्कृष्ट बॅकअप टॉर्क आहे आणि त्याच्या पाठीशी महिंद्रा ब्रँड आहे. हे सर्व घटक महिंद्रा 275 TU XP प्लसच्या पुनर्विक्री मूल्यामध्ये हातभार लावतात. अधिक माहिती तुम्हाला तुमच्या विक्रेत्याकडून मिळू शकते.\nमला महिंद्रा जिवो 275 TU XP चे अधिकृत विक्रेते कसे शोधता येतील\nभारतातील महिंद्रा 275 TU XP प्लसच्या विक्रेत्यांची यादी शोधा, तुमच्या प्रदेशातील विक्रेता शोधण्यासाठी डीलर लोकेटर पेजवर क्लिक करा. तुम्ही अधिकृत ट्रॅक्टर विक्रेत्यांकडूनच महिंद्रा 275 TU XP प्लस ट्रॅक्टर खरेदी करण्याची खबरदारी घ्या.\nमहिंद्रा जिवो 275 TU XP च्या सर्व्हिसिंगसाठी किती खर्च येतो\nमहिंद्रा 275 TU XP प्लस हे महिंद्रा पोर्टफोलियोमधील खरोखर मजबूत उत्पादन आहे. तो शेतावरील अनेक अवजारांबरोबर वापरण्यास अनुरूप आहे, त्यामध्ये उच्च मॅक्स टॉर्क, उत्कृष्ट बॅकअप टॉर्क आहे आणि त्याच्या श्रेणीमध्ये त्याचा इंधनाचा वापर सर्वात कमी आहे. सेवा प्रदाते सहज उपलब्ध आहेत आणि तुम्हाला त्यांच्याकडून महिंद्रा 275 TU XP प्लसच्या सर्व्हिसिंगबद्दल अधिक माहिती सहज मिळवता येईल.\nमहिंद्रा 275 TU XP प्लस\nमहिन्द्रा जीवो 225 DI महिन्द्रा जीवो 225 DI 4WD महिन्द्रा जीवो 245 DI 4WD महिन्द्रा जीवो 245 वाइनयार्ड महिंद्रा जिवो 305DI 4WD महिन्द्रा जीवो 365 DI 4WD\nमहिन्द्रा 275 DI XP प्लस महिन्द्रा 275 TU XP प्लस महिन्द्रा 415 DI XP प्लस महिन्द्रा 475 DI XP प्लस महिन्द्रा 575 DI XP प्लस महिन्द्रा 585 DI XP प्लस\nमहिन्द्रा 275 DI SP प्लस महिन्द्रा 275 DI TU SP प्लस महिन्द्रा 415 DI SP प्लस महिन्���्रा 475 DI SP प्लस महिन्द्रा 575 DI SP प्लस\nअर्जुन नोव्हो 605 DI-MS अर्जुन नोव्हो 605 DI-PS अर्जुन नोव्हो 605 DI-i अर्जुन नोव्हो 605 DI–i-4WD अर्जुन नोव्हो 605 DI-i-WITH AC CABIN महिन्द्रा नोव्हो 655 DI महिन्द्रा नोव्हो 755 DI\nमहिन्द्रा युवराज 215 NXT महिन्द्रा जीवो 225 DI महिन्द्रा जीवो 225 DI 4WD\nमहिन्द्रा जीवो 245 DI 4WD महिन्द्रा जीवो 245 VINEYARD महिंद्रा जिवो 305DI 4WD महिन्द्रा 255 DI POWER PLUS महिन्द्रा 265 DI\nमहिन्द्रा युवो 275 DI महिन्द्रा 275 DI ECO महिंद्रा 265 DI पावर प्लस महिन्द्रा जीवो 365 DI 4WD महिन्द्रा 275 DI XP प्लस महिन्द्रा 275 DI SP प्लस महिंद्रा युवो TECH + 275 महिन्द्रा 275 DI TU महिन्द्रा 275 TU XP प्लस महिन्द्रा 275 DI TU SP प्लस महिन्द्रा युवो 415 DI महिन्द्रा 415 DI महिन्द्रा युवो TECH + 405\nमहिन्द्रा युवो 475 DI महिन्द्रा 415 DI XP प्लस महिन्द्रा 415 DI SP प्लस महिन्द्रा 475 DI SP प्लस महिन्द्रा 475 DI XP प्लस महिन्द्रा युवो 575 DI महिन्द्रा युवो 575 DI 4WD महिन्द्रा 585 DI महिन्द्रा 575 DI XP प्लस महिन्द्रा 575 DI SP प्लस महिन्द्रा 585 DI XP प्लस महिन्द्रा नोवो 605 DI-MS महिन्द्रा 475 DI महिन्द्रा 575 DI महिन्द्रा युवो 585 MAT महिन्द्रा 595 DI महिन्द्रा अर्जुन ULTRA -1 555 DI\nअर्जुन नोव्हो 605 DI-PS अर्जुन नोव्हो 605 DI-i अर्जुन नोव्हो 605 DI–i-4WD अर्जुन नोव्हो 605 DI-i-WITH AC CABIN महिन्द्रा अर्जुन अल्ट्रा 1 605 DI\nमहिन्द्रा नोव्हो 655 DI महिन्द्रा नोव्हो 755 DI\nजायरोव्हेटर SLX जायरोव्हेटर ZLX\nपोटॅटो प्लँटर वॉक बिहाइंड राइस ट्रान्सप्लँटर\nआमच्याबद्दल डिलर शोधणारा डिज़ीसेन्स खरीदार गाइड आमच्याशी संपर्क करा एफएक्यू\n© 2020 महिन्द्रा ट्रॅक्टर्स सर्व हक्क राखीव.\nअस्वीकृतीः उत्पादनांची ही माहिती महिन्द्रा अँड महिन्द्रा लि. इंडिया द्वारे पुरवण्यात आली आहे आणि ती सर्वसामान्य स्वरुपाची आहे. याठिकाणी वर सूचीबद्ध केलेली विनिर्दिष्टे, प्रसिद्धीच्या वेळी उपलब्ध असलेल्या उत्पादनांच्या अद्यतन माहितीवर आधारित आहे. वापरलेल्या काही प्रतिमा आणि उत्पादनांची छायाचित्रे केवळ नमुन्यादाखल आहेत आणि अतिरिक्त किंमतीला उपलब्ध असलेल्या वैकल्पिक जोडण्या दाखवू शकतात. उपादने आणि वैकल्पिक वैशिष्ट्य़े आणि जोडण्यावरील सरक्वात अलिक़डच्या अद्यतन माहितीसाठी कृपया तुमच्या स्थानिक डिलरशी संपर्क करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00659.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"}
+{"url": "https://www.nilkantheshwarsamachar.page/2020/10/9tayLh.html", "date_download": "2022-01-23T21:15:30Z", "digest": "sha1:IQKJCTZGQKAQT2DVM2Y34HERDCBCLZFI", "length": 7007, "nlines": 36, "source_domain": "www.nilkantheshwarsamachar.page", "title": "माजी आमदार सुधाकर भालेराव कोर���ना बाधित लाईफ केअर येथे उपचारासाठी दाखल", "raw_content": "\nमाजी आमदार सुधाकर भालेराव कोरोना बाधित लाईफ केअर येथे उपचारासाठी दाखल\nमाजी आमदार सुधाकर भालेराव कोरोना बाधित लाईफ केअर येथे उपचारासाठी दाखल\nचेन्नई येथे हॉस्पिटल च्या कामासाठी गेले असता प्रवासात माजी आमदार सुधाकर भालेराव कोरोना बाधित झाले . कोरोना बाधित झाल्याचे लक्षात आल्या नंतर तातडीने उदगीर कडे निघाले , मुंबई येथे प्राथमिक तपासणी करुन ते सोमवारी रात्री उशिरा उदगीर येथिल लाईफ केअर मधे उपचारासाठी दाखल झाले आहेत , त्यांची प्रकृती ठिक असुन काळजी करण्याचे कारण नाही असे डॉ ज्ञान विकास यानी सांगितले आहे.\nडॉ शिवराज पाटील चाकूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ अर्चनाताई पाटील चाकूरकर यानी लाईफ केअर च्या माध्यमातून आरोग्य मंदीर उभारले . एस बी क्युरेटीव्ह केअर च्या माध्यमातून कोरोनच्या काळात माजी आ भालेराव यानी जोखीम उचलून ते पुन्हा सुरु केले . यामुळे कोरोना सारख्या महामारित साडे पाचशे पेक्षा जास्त रुग्नावर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत .\nश्री भालेराव चेन्नई येथे कोरोना बाधित झाले असता तेथे उपचार न घेता उदगीर या आपल्या मातृभूमी वर विश्वास ठेवून लाईफ केअर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल मधेच उपचार घेण्याचे ठरविले.\nकोरोना बाधितानि योग्य आणि तातडीच्या उपचारासाठी लाईफ केअर हॉस्पिटल मधे दाखल व्हावे . त्यांच्या उपचारासाठी येथिल डॉ ज्ञान विकास , डॉ शिवराज सुर्यवंशी , डॉ श्याम हिबाने , जनरल सर्जन डॉ किरण गायकवाड ,\nडॉ मयुरी पुन्जेलवाड , डॉ श्रद्धा उजनकर , डॉ शेख मुद्स्सीर , डॉ अनिल तरवडे ,यांच्यासह अस्थिरोग तज्ञ डॉ पवन राजूरकर , नेत्र रोग तज्ञ डॉ रामेश्वर चामले ,डॉ पवन महाजन , कान नाक घसा तज्ञ डॉ मनोहर सुर्यवंशी , त्वचा रोग तज्ञ डॉ श्रीकांत फड , दंत रोग तज्ञ डॉ चैतन्या नलवाड , जनरल सर्जन डॉ किरण गायकवाड , डॉ आदित्य मरेवार आदी तज्ञ डॉक्टराच्या टीम सह न्यूरो सर्जन डॉ भास्कर केद्रे , युरोलॉजिस्ट डॉ अनिल मुद्दा या व्हिजिटर्स डॉक्टर सह संपुर्ण हॉस्पिटल रुग्ण सेवेसाठी तत्पर असल्याने रुग्णानी आजारला न घाबरता उपचार करुन घ्यावेत असे आवाहन सी एफ ओ अमोल भालेराव यानी केले आहे.\nसाई बाबा , आणि उदागिर महाराजांची कृपा आणि सर्व जनतेच्या आशीर्वादाने लवकर कोरोना वर मात करुन आपल्या सेवेत येईन , असा विश्वास माजी आम��ार सुधाकर भालेराव यानी व्यक्त केला आहे .\nश्री हावगीस्वामी महाविद्यालयातील बारावीच्या निकालाची उज्ज्वल परंपरा कायम.\nJuly 17, 2020 • विक्रम हलकीकर\n*महाराष्ट्र महाविद्यालयात कृषी दिनानिमित्त वृक्षारोपन\nJuly 01, 2021 • विक्रम हलकीकर\nमतदार यादीतील नाव वगळणे, समाविष्ठ करणे व दुरुस्ती करुन घेण्याचे आवाहन\nउदगीर शहरामध्ये पर्यावरण,आरोग्य संवर्धन आणि प्रदूषमुक्तीसाठी आयोजित भव्य सायकल रलीमध्ये उदगीरकरांनी सहभागी व्हावे मुख्याधिकारी भारत राठोड\nबेवारस पडलेल्या इसमाचा जीव वाचविला : माजी नगरसेवक अहमद सरवर यांची तत्परता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00659.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.nilkantheshwarsamachar.page/2020/10/ufhQQF.html", "date_download": "2022-01-23T22:28:04Z", "digest": "sha1:XPI7A5XTSRJIAPU2WTV54D5WPU7VCBJG", "length": 9282, "nlines": 33, "source_domain": "www.nilkantheshwarsamachar.page", "title": "महिलेवर अत्याचार करणाऱ्या फाशीवर लटकवा!* *काँग्रेसचे नेते राहुलजी गांधीना धक्काबुक्की केल्याच्या निषेधार्थ निलंग्यात आंदोलन...*", "raw_content": "\nमहिलेवर अत्याचार करणाऱ्या फाशीवर लटकवा* *काँग्रेसचे नेते राहुलजी गांधीना धक्काबुक्की केल्याच्या निषेधार्थ निलंग्यात आंदोलन...*\nमहिलेवर अत्याचार करणाऱ्या फाशीवर लटकवा\n*काँग्रेसचे नेते राहुलजी गांधीना धक्काबुक्की केल्याच्या निषेधार्थ निलंग्यात आंदोलन...*\nनिलंगा(प्रतिनिधी):-उत्तरप्रदेश मधील हाथरस गावांत लोकशाहीला काळिमा फासणारी दुर्दव्य घटना घडली. दलित कुटुंबातील महिलेवर नराधमांनी अत्याचार करून त्याची जिभ कापवून घाणारडं कृत्य केले. ते कमी होते की काय योगी सरकारच्या सूचनेनुसार अन्याय अत्याचाराची बळी पडलेली महिला वेळेवर उपचार न झाल्याने शेवटी त्याचा मृत्यू झाला आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी पीडित कुटुंबियांना नजरकैदेत ठेवून त्याच्या प्रेतावर पेट्रोल टाकवून जाळून खाक केले. जिवंत असताना अत्याचार आणि मेल्यानंतर ही त्याच्या प्रेतावर अंत्यसंस्कार ही करण्यात आला नाही..सदरील घटनेचा निषेध देशभरात होत असताना हाथरस घटनेतील पीडित कुटुंबाच्या सांत्वन भेटीला निघालेले काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते तथा खासदार राहुलजी गांधी व प्रियंकाजी गांधी यांना उत्तर प्रदेश सरकारच्या सूचनेवरून पोलिसांनी लोकशाहीचा गळा दाबून कायद्याच्या उल्लंघन करत राष्ट्रीय नेत्याला अपमानास्पद वागणूक देत खासदार राहुल गांधींना पोलिस���ंनी धक्काबुक्की करत कॉलरला धरून जमिनीवर पाडले ही घटना निंदनीय असून सदरील घटनेच्या निषेधार्थ निलंगा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते राहुलजी गांधी यांच्या समर्थनार्थ घोषणा देऊन मोदी सरकार व योगी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.\nपिडीत कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी घटनेतील सर्व आरोपीना तात्काळ अटक करून त्यांना फाशीसी शिक्षा व्हावी.योगी सरकारने पोलिसांना हाताशी धरून जे पीडित कुटुंबियांवर मानसिक दबाव आणून कुटुंबीयांचा सांत्वन करण्यासाठी येणाऱ्या राष्ट्रीय नेत्यांना अपमानस्पद वागणूक दिली अश्या कटपुतली पोलिसांची चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे निलंगा तालुका कांग्रेस कमिटीच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करण्यात आली...\nयावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी निलंगा यांना निवेदन देण्यात आले.यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंडितराव धुमाळ,लातूर जि.दूध महासंघाचे चेररमन प्रा-राजेंद्र सूर्यवंशी,अ.पा.मि.मंडळ लातूर जिल्हाध्यक्ष दयानंद चोपणे,शहरअध्यक्ष महंमदखा पठाण,अल्प.कॉ.वि.स.अध्यक्ष असगर अन्सारी, कॉ.सोशल मिडिया चे प्रमुख प्रा-गजेंद्र तरंगे,म.प्र.कॉ.कमिटी सदस्य पंकज शेळके,\nअध्यक्ष,अल्प.कॉ.वि.स.लाला पटेल, सरचिटणीस,नि. विधानसभा युवक काँग्रेसचे अमोल सोनकांबळे,मा. नगरसेवक सिराज देशमुख अशोक शेटकार,अमित नितनवरे,गोविंद सूर्यवंशी,वसीम अत्तार,रोहन सुरवसे,मुनिर कादरी,नागनाथ घोलप,श्रीमंत बोलसुरे,शेख इस्माईल,दादाराव जाधव,मेनुद्दीन मणियार,देशमुख मुजाहिद इत्यादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.\nश्री हावगीस्वामी महाविद्यालयातील बारावीच्या निकालाची उज्ज्वल परंपरा कायम.\nJuly 17, 2020 • विक्रम हलकीकर\n*महाराष्ट्र महाविद्यालयात कृषी दिनानिमित्त वृक्षारोपन\nJuly 01, 2021 • विक्रम हलकीकर\nमतदार यादीतील नाव वगळणे, समाविष्ठ करणे व दुरुस्ती करुन घेण्याचे आवाहन\nउदगीर शहरामध्ये पर्यावरण,आरोग्य संवर्धन आणि प्रदूषमुक्तीसाठी आयोजित भव्य सायकल रलीमध्ये उदगीरकरांनी सहभागी व्हावे ��ुख्याधिकारी भारत राठोड\n*राज्यमंत्री बनसोडे यांची उदगिरकरांना वाढदिवसाची भेट* *तालुक्यात नागरिकांच्या सोयीसाठी तलाठी भवन व मंडळ अधिकाऱ्यांचे कार्यालयाला मंजुरी*\nJuly 01, 2021 • विक्रम हलकीकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00659.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://visithultsfred.se/mr/%E0%A4%88%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%AE-%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2022-01-23T21:49:18Z", "digest": "sha1:PAXRWOOMOFWIYFHMENBSPFVVL2WCNKBU", "length": 14956, "nlines": 137, "source_domain": "visithultsfred.se", "title": "इमॅन, नायबोलम ते क्लीव्हडाला | Hultsfred भेट द्या", "raw_content": "\nसर्व फास्ट फूड रेस्टॉरंट्स आणि पिझ्झेरिया पहा\nशेतातील सर्व दुकाने पहा\nप्राचीन वस्तू आणि पिसू बाजार\nनिसर्ग आणि मैदानी जीवन\nइमॅन, नायबोलम ते क्लेव्हडाला\nहेम » पहा आणि करा » उपक्रम » मासे » इमॅन, नायबोलम ते क्लेव्हडाला\nइमॅन, नायबोलम ते क्लेव्हडाला\n1. एमॅन, क्लोव्दलाच्या माशांच्या प्रजाती ते नायबोलम\n2. एम्न, नायबोलम ते क्लेव्हदला येथे मासेमारी परवाना खरेदी करा\n4. एम्न, नायबोलम ते क्लेव्हदला येथे मासेमारी\nइमॅनची एकूण लांबी सुमारे 22 किमी आहे. नदी नास्जा नगरपालिकेत सुरू होते आणि ओस्करशान आणि मॉन्स्टरच्या नगरपालिकांच्या सीमेवर समुद्रात वाहते. नदीला नातुरा 2000 क्षेत्र म्हणून वर्गीकृत केले आहे ज्यात वन्यजीव आणि जीवजंतू दोन्हीमध्ये जलप्रणालीशी जोडलेल्या मोठ्या संख्येने मौल्यवान प्रजाती आहेत. नदीमध्ये फक्त 30 पेक्षा जास्त माशांच्या प्रजाती आहेत ज्यात कॅटफिश, सी ट्राउट, सॅमन आणि चुब यासारखे वैशिष्ट्यपूर्ण प्रजाती आहेत. Hultsfred नगरपालिका मध्ये, फक्त 50 किमी Emån च्या एक पसरलेला आहे. या ताणून दोन मासेमारी क्षेत्रे आहेत.\nप्रथम पश्चिमेस नायबोलम, क्विल्सफोर्स ते पूर्वेस क्लेव्हदला पर्यंत आहे. नदीचा ताण जर्नफोर्सेनच्या मत्स्यपालनाचे संवर्धन क्षेत्राचा एक भाग आहे. यात जर्न्सन, व्हेन्झन, ओप्प्सन आणि विक्सरना सारख्या तलावांचा समावेश आहे. ही नदी मालिल्ला आणि वेटलँडच्या दरम्यान जाणार्या रस्त्यालगतच आढळली. नदीभोवती वन आणि शेतीयोग्य जमीन आहे आणि त्यात दोन्ही प्रवाह आणि शांतपणे वाहणारे क्षेत्र, भिन्न माशांच्या प्रजाती आणि भिन्न मासेमारीच्या पद्धतींना अनुकूल असे वातावरण आहे. जिथे नदी अरुंद आहे, ती उथळ व वाहणारी आहे आणि शांत, रुंद आणि तीक्ष्ण वळणांमध्ये, खोली कमीतकमी 5 मीटरपर्यंत अ���ू शकते, कधीकधी ती आणखी खोल असते.\nएमॅन, क्लोव्दलाच्या माशांच्या प्रजाती ते नायबोलम\nएम्न, नायबोलम ते क्लेव्हदला येथे मासेमारी परवाना खरेदी करा\nनवशिक्या: छिद्रांच्या तळाशी कोन करा आणि बॅम पकडा आणि रोच करा.\nव्यावसायिक संच: स्पिन आणि एंगलिंग दोन्हीसह मोठा पाईक फिश करा.\nशोधक: पाईक फिशिंगमध्ये मोठी क्षमता आहे आणि एक्सप्लोर करण्यासाठी बरेच काही आहे.\nएम्न, नायबोलम ते क्लेव्हदला येथे मासेमारी\nरोच आणि ब्रेमसाठी तळाशी कोन फ्रिरेडा येथे पसरते जेथे शांतपणे वाहणा c्या लेणींमध्ये आपल्याला मासे सापडतात आणि जिथे नदी वळते. तेथे आपणास मोठे पाईक देखील आढळू शकतात आणि मोठ्या माशांच्या संपर्कात येण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे सध्याच्या स्थितीत शांत असणार्या आमिष माश्यांसह तरंगणे. ताणताना, 12 किलोपेक्षा जास्त पाईक पकडले गेले आहे आणि 5 ते 10 किलो दरम्यान मासे सामान्य आहेत. खोल छिद्रांमध्ये पाईकसाठी तळाशी फिशिंग देखील चांगली पद्धत आहे. फिश पाईक स्पॉट करणे देखील एक चपळ, जिग किंवा चमच्याने पुल सह चांगले आहे. खडबडीत पाईकसाठी चांगली ठिकाणे फ्रॅरेडाच्या आसपास, जर्न्सजिनच्या डाउनस्ट्रीम आणि जर्नफोर्सेनमधील जलविद्युत स्टेशनच्या डाउनस्ट्रीमच्या आसपास आहेत. काहीवेळा आपल्याला खोल आणि शांत भागांमध्ये मोठा गोड्या सापडतात.\nमासेमारी करताना, आपण मासेमारी दरम्यान फायदेशीरपणे हलवू शकता आणि पाईकसाठी आपण एका ठिकाणाहून एक तासासाठी योग्य मासे शोधू शकता त्यानंतर आपण नवीन ठिकाणी जाल. फरना ही एक भडक कार्प फिश आहे जी वाहते जाणा areas्या भागात आणि पाण्यात खडक आणि झाडे असलेल्या ठिकाणी राहणे पसंत करते. संपूर्ण मार्गावर फर्न तत्त्वानुसार आढळू शकते. चांगले ताळे फ्रेरेडा आणि जर्नफोर्सेनच्या डाउनस्ट्रीमच्या आसपास आहेत. चुबसाठी चांगल्या पद्धती म्हणजे तळाशी एंगलिंग आणि चब एक सर्वज्ञ आहे, आपण यासारखे अनेक भिन्न आमिष वापरू शकता. चीज, सॉसेज, कोळंबी, ब्रेड किंवा कॉर्न.\nफर्नसाठी सर्वोत्कृष्ट वेळ एप्रिल आणि मे आहे, परंतु फर्न वर्षभर कार्यरत असल्याने आपण सर्व हंगामात त्याकरिता मासे शोधू शकता. उन्हाळ्यात, फिशिंग वर्षाच्या पृष्ठभागावर द्रव ब्रेडसह फर्न फिशिंग हे एक वैशिष्ट्य आहे.\nEmåförbundet. येथे असोसिएशनबद्दल अधिक वाचा Emåförbundet वेबसाइट.\nइमॅन, नायबोलम ते क्लेव्हडाला\nमासेमारीचा परवाना खरेदी करा\n570 81 जॉर्नफोर्सन, स्वीडन\nGoogle वर 0 पुनरावलोकने\nगोपनीयतेच्या कारणास्तव, Google नकाशे लोड करण्यासाठी आपल्या परवानगीची आवश्यकता आहे.\nकुकीज आणि तत्सम स्टोरेज तंत्रज्ञान\tस्वीकारा\nआम्ही visithultsfred.se येथे तुमच्या गोपनीयतेचा आदर करतो आणि तुमच्याशी असलेल्या नात्याला महत्त्व देतो. आम्ही हे देखील समजतो की तुमच्या गोपनीयतेबद्दल आणि आम्ही कुकीज कशा वापरतो याबद्दल तुमचे विचार असू शकतात. इतर अनेकांप्रमाणे, आमची वेबसाइट माहिती गोळा करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करते जी आम्हाला तुमचा अनुभव तसेच आमची उत्पादने आणि सेवा सुधारण्यास मदत करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00660.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.livemarathi.in/statewide-agitation-on-december-3-in-maharashtra/", "date_download": "2022-01-23T21:20:16Z", "digest": "sha1:LMQUVNCJZFL5FVUGTLQCQ4K7DQM6SSNJ", "length": 11469, "nlines": 100, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "महाराष्ट्रात ३ डिसेंबरला राज्यव्यापी आंदोलन.. | Live Marathi", "raw_content": "\nHome कृषी महाराष्ट्रात ३ डिसेंबरला राज्यव्यापी आंदोलन..\nमहाराष्ट्रात ३ डिसेंबरला राज्यव्यापी आंदोलन..\nमुंबई (प्रतिनिधी) : केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाबच्या शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. शेतकरी दिल्लीच्या सीमेवर मागील सहा दिवसांपासून निदर्शन करीत आहेत. कृषी कायदा रद्द करा, शेतकऱ्यांना न्याय द्या, शेतमालाला हमीभाव द्या, अशा घोषणा शेतकरी करत आहेत. शेतकऱ्यांचे हे देशव्यापी आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्णय महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनीही घेतला आहे. महाराष्ट्रातही ३ डिसेंबर रोजी उग्र आंदोलन करण्याचा निर्णय अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या महाराष्ट्र राज्य समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.\nदिल्लीच्या सीमेवर सुरू असलेले शेतकरी आंदोलन बळाच्या जोरावर केंद्र सरकार दडपून टाकू पाहत आहे. शेतकऱ्यांवर पाण्याचा मारा करून, अश्रूधूर सोडून, हायवेवर खड्डे खणून, शेतकरी नेत्यांना स्थानबद्ध करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहेत. केंद्र सरकारच्या या दडपशाहीला न जुमानता लाखो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठिय्या देऊन गेले चार दिवस बसले आहेत. हे आंदोलन देशातील सर्व राज्यांमध्ये आणखी तीव्र करण्याची तयारी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने केली आहे.\nराज्यातील आंदोलन तीव्र करण्यासाठी आयोजित बैठकीत शेतकरी नेते राजू शेट्टी, डॉ. अशोक ढ���ळे, मेधा पाटकर, प्रतिभा शिंदे, नामदेव गावडे, सीमा कुलकर्णी, सुभाष लोमटे, डॉ. अजित नवले यांनी सहभाग घेऊन आंदोलन तीव्र करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.\nPrevious articleनिशांत गोंधळी ‘राज्यस्तरीय क्रांतिसूर्य युवासन्मान’ पुरस्काराने सन्मानित\nNext articleशिवसैनिक म्हणून काम करणार : उर्मिला मातोंडकर\nअन्यथा गोकुळच्या कारभारासंदर्भात सर्व पुराव्यांसह जनतेसमोर जावं लागेल : शौमिका महाडिक\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार प्रेरणादायी : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर\nबेरकळवाडी गावाला ‘गोकुळ’ च्या संचालकांची भेट…\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार प्रेरणादायी : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर\nकुरुंदवाड (प्रतिनिधी) : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कार्य आणि नेतृत्व शब्दात सामावणे अशक्य आहे. त्यांचे विचार पुढील पिढ्यांना देखील प्रेरणा देत राहतील. सामान्य माणसांच्या प्रश्नांवर प्रत्यक्ष मैदानात झुंजणाऱ्या,सर्वसामान्य माणसांचा ते बुलंद आवाज होते. देशाच्या...\nबेरकळवाडी गावाला ‘गोकुळ’ च्या संचालकांची भेट…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या मार्गदर्शनाखाली करवीर तालुक्यातील बेरकळवाडी गावाला संचालकांनी भेट दिली. या गावात गुजरात व हरियाणा राज्यातून जातिवंत ४८ म्हैशी खरेदी केलेल्या असून त्यांच्या पासून जन्मलेली मादी वासरे,...\nबिटकॉईनमध्ये गुंतवणुकीदाराची २० लाखांची फसवणूक : तिघांवर गुन्हा दाखल\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करायला लावून केदार रानडेसह अन्य दोघांनी २० लाखांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी सुहास नागन्नावार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजरामपुरी पोलीस ठाण्यात केदार रानडेसह अन्य दोघां विरोधात...\nजिल्ह्यात चोवीस तासात ‘७२३’ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात ७२३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात दोघांचा मृत्यू झाला असून ४२२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – ३११, आजरा –...\nशिवसेनेतर्फे मोफत युनिव्हर्सल पासचे वाटप : रविकिरण इंगवले\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंत��निमित्त कोरोनाचे दोन डोस पूर्ण झालेल्या नागरिकांना विनामूल्य कोरोना डोसचे प्रमाणपत्र (युनिव्हर्सल पास) विनामूल्य देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. अशी माहिती माजी उपमहापौर रविकिरण इंगवले यांनी...\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘गडहिंग्लज अर्बन’ला भेटला ‘हर्षद मेहता’.. : 13 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली...\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00660.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "http://mr.bricmaker.com/case/", "date_download": "2022-01-23T21:57:36Z", "digest": "sha1:7GJ4HJJ6BOTM7ILHCX6KZC6FAKHH2VD6", "length": 7115, "nlines": 176, "source_domain": "mr.bricmaker.com", "title": "केस", "raw_content": "\nडबल ग्रुपिंग रोबोट ब्रिक स्टॅक ...\nडबल ग्रुपिंग रोबोट ब्रिक स्टॅकिंग सिस्टम ...\nआवर्त स्टोन रिमूव्हल रोलर\nआवर्त दगड काढण्याची मशीन एक कच्चा माल आहे ...\nबॉक्स फीडर एक प्रकारचे सहाय्यक वाहक आहे ...\nडबल शाफ्ट मिक्सिंग एक्सट्रूडर\nही मिक्सर मोटर 132 / 185KW आहे, सज्ज ...\nजेकेवाय 75 / 65EIII IV-4.0 व्हॅक्यूम एक्सट्रूडर\nहे मॉडेल व्हॅक्यूम एक्सट्रूडर उपकरणे मुख्य आहेत ...\nजेकेवाय 80 / 70-4.0 व्हॅक्यूम एक्सट्रूडर\nहे मॉडेल व्हॅक्यूम एक्सट्रूडर उपकरणे मुख्य आहेत ...\nहुझौ शुआनघॉंग प्रकल्प वर्णन\nया प्रकल्पातील कच्चा माल जटिल आहे. विटा बनविण्यासाठी शेले, कोळसा गँग, दंड आणि चिकणमातीचे चार कच्चे माल मिसळले जातात. त्यांना चार बॉक्स फीडरद्वारे स्वतंत्रपणे दिले जाते आणि त्याच वेळी हातोडीने ते कुचले जातात. मग ते दोन रोलिंगद्वारे स्क्रिनिंग केले जातात ...\nसिक्सी लाँगटेन्ग प्रोजेक्ट वर्णन\nया चिकणमाती वीट प्रकल्पामध्ये दोन मुख्य आणि सहाय्यक साहित्यांसह एक विशिष्ट वीट बनविणारी अभियांत्रिकी प्रक्रिया वापरली गेली. मुख्य सामग्री गाळ आहे, जी दगड काढून टाकल्यानंतर डबल रोलर्स क्रशरने चोळली जाते आणि सहाय्यक साहित्य म्हणजे बांधकाम कचरा, ज्याला चाळणी केली जाते ...\nब्रिकमेकर ऑटो ब्रिक प्लांट सोल्यूशन\nआम्ही ब्रिकमेकर व्यावसायिकपणे चिकणमाती (सिंटर्ड) वीट उपकरणे, आर अँड डी, भट्ट आणि ऑटो वीट प्लांट सोल्यूशनसाठी करतो. आपल्याला अधिक आर्थिक लाभ मिळविण्यात मदत करण्यासाठी आणि आपल्या स्वत: च्या जीवन मूल्याची जाणीव करण्यात मदत करण्यासाठी आम्ही ब्रिकमेकर आपल्याला उच्च गुणवत्तेची उपकरणे आणि तंत्रज्ञान द्रावण देऊ करतो\n© कॉपीराइट - 2010-2021: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00661.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://barshilive.com/history-made-by-krishnaraj-barbole-the-honor-of-the-youngest-presiding-officer/", "date_download": "2022-01-23T21:31:51Z", "digest": "sha1:6X3CSDL5F46IROLWCMYQNPQFHUJB3XMB", "length": 9689, "nlines": 95, "source_domain": "barshilive.com", "title": "कृष्णराज बारबोलेंनी रचला इतिहास, सर्वात तरुण पीठासीन अधिकाऱ्याचा बहुमान", "raw_content": "\nHome राजकारण-समाजकारण कृष्णराज बारबोलेंनी रचला इतिहास, सर्वात तरुण पीठासीन अधिकाऱ्याचा बहुमान\nकृष्णराज बारबोलेंनी रचला इतिहास, सर्वात तरुण पीठासीन अधिकाऱ्याचा बहुमान\nकृष्णराज बारबोलेंनी रचला इतिहास, सर्वात तरुण पीठासीन अधिकाऱ्याचा बहुमान\nबार्शी – बार्शी नगरपालिकेच्या इतिहासात सर्वात कमी वयाचे उपनगराध्यक्ष होण्याचा बहुमान बारबोले कुटुंबीयांना कृष्णराज बारबोले यांच्या रुपाने मिळाला. कृष्णराज यांनी वयाच्या 21 व्या वर्षी उपनगराध्यक्षपदाची जबाबदारी स्विकारली. त्यानंतर, आता 5 वर्षांनी बार्शी नगरपालिकेच्या इतिहासातील सर्वात लहान वयाचे पीठासीन अधिकारी होण्याचा मानही त्यांनाच मिळाला आहे. नगरपालिकेच्या कै. भाऊसाहेब झाडबुके सभागृहात आज सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेचे पीठासीन अधिकारी म्हणून त्यांनी जबाबदारी निभावली.\nआमच्या फेसबुक पेज ला लाईक करा\nनगराध्यक्ष अॅड. असिफभाई तांबोळी यांच्या मातोश्रींचे दोन दिवसांपूर्वी निधन झाले. त्यामुळे, आजच्या सर्वसाधारण सभेला त्यांची अनुपस्थिती होती. तर, आपली नगराध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी मोठ्या मनाने उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले यांच्याकडे सोपवली. त्यामुळे, कृष्णराज यांना 150 वर्षांच्या नगरपालिका इतिहासात सर्वात तरुण (26 वर्षे) पीठासीन अधिकारी बनून कामकाज करण्याची संधी मिळाली. आजच्या सर्वसाधारण सभेत एकूण 15 विषयांना मंजूरी देण्यात आली. त्यामध्ये, विषय नंबर 4 मधील जवाहर हॉस्पिटल परिसरात मुख्याधिकारी यांच्या बंगल्यासाठी प्रस्तावित 1 कोटी 95 लाख 23,644 रुपयांच्या खर्चाला विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे यांनी आक्षेप घेतला होता. मात्र, हा विषय बहुमताच्या जोरावर सत्ताधाऱ्यांनी मंजूर कर���न घेतला.\nदरम्यान, सर्वच नगरसेवक, विरोधी पक्ष नेते, विरोधी पक्षाचे सदस्य, अधिकारी या सर्वांचे कृष्णराज बारबोले यांनी आभार मानले. तसेच, आमदार राजेंद्र राऊत आणि नगराध्यक्ष असिफ तांबोळी यांनी पीठासीन अधिकारी होण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचेही आभार मानले. नगराध्यक्ष यांनी मनाचा मोठेपणा दाखवला, उपनगराध्यक्षांना नगराध्यक्षपदाचा बहुमान देत शेवटच्या सर्वसाधारण सभेत पीठासीन अधिकारी होण्याची संधी दिली, त्याबद्दल कृष्णराज यांनी कृतज्ञताही व्यक्त केली.\nPrevious articleकार्यकर्त्यांच्या हाकेला ओ देणारा लोकनेता- दिलीप सोपल\nNext articleसाडेचार लाख रुपये किमतीचे सोयाबीन कारी शिवारातून गेले चोरीला\nवैरागच्या विकासासाठी भूमकर यांच्या पाठीशी ताकद उभी करणार-रोहित पवार\nवैराग मध्ये एक पतिपत्नी विजयी तर एक पतिपत्नी पराभूत\nवैराग नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या निरंजन भूमकरांची एकहाती झेंडा-भाजप चार तर शिवसेना भोपळा\nवैरागच्या विकासासाठी भूमकर यांच्या पाठीशी ताकद उभी करणार-रोहित पवार\nवृक्ष संवर्धन समिती च्या वतीने गच्चीवरील बाग तसेच परसबाग स्पर्धेच आयोजन\nनिमित्त बार्शीतील कथित शेअर घोटाळ्याचे : रोडपती…. करोडपती…. वाचा सविस्तर-\n अलीपुर रोड परिसरातून महिलेचे गंठण भरदिवसा लंपास; २ जणां विरुद्ध...\nसोलापुरात शेततळ्यात बुडून आईसह दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू\nवैराग मध्ये एक पतिपत्नी विजयी तर एक पतिपत्नी पराभूत\nचिंताजनक: बार्शीत तीन दिवसात २७१ नवे कोरोना रुग्ण सापडले\nराष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष काका साठेंनी झेडपीच्या आवारात लगावली एकाच्या ‘कानाखाली’ |...\nवैराग नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या निरंजन भूमकरांची एकहाती झेंडा-भाजप चार तर शिवसेना...\nबार्शी शेअर मार्केट घोटाळा: विशाल फटे याला 10 दिवसांची पोलीस कोठडी;...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00661.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://jalgaonlive.news/suicide-to-go-to-shirsoli-crime-against-in-laws-at-ratnapimpri/", "date_download": "2022-01-23T21:34:05Z", "digest": "sha1:FDXELKCQMIVG7WISCT2YHBZMWV2GIXPJ", "length": 5711, "nlines": 96, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "शिरसोलीत जावयाची आत्महत्या, रत्नापिंप्री येथील सासू-सासऱ्यांवर गुन्हा | Jalgaon Live News", "raw_content": "\nशिरसोलीत जावयाची आत्महत्या, रत्नापिंप्री येथील सासू-सासऱ्यांवर गुन्हा\nWritten By चेतन वाणी\n शिरसोली येथील अमोल प्रकाश चिंचोरे या तरुणाने सासू, सासऱ्यांच्��ा त्रासाला कंटाळून घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्का दायक बाब रविवारी घडली. याप्रकरणी त्याचे सासरे भिमराव उत्तम धनगर व सासू शोभाबाई (रा. रत्नापिंप्री, ता. पारोळा) यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.\nअमोलने गळफास घेण्यापूर्वी सुसाइड नोट लिहीली होती. व्हाॅट्सऑपरवर स्टेटस अपडेट करुन स्वत:ला होणारा त्रास शेअर केला होता. ही घटना उघडकीस आल्यानंतर अमोलच्या कुटुंबीयांना धक्का बसला. सासू, सासरे काही वर्षांपासून मानिसक त्रास देत असल्याचे अमोलने सुसाइड नोटमध्ये नमूद केले होते. त्यानुसार अमोलचा भाऊ रवींद्र यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अमोलच्या सासू, सासऱ्याच्या विरुद्ध अमोलला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल मोरे या गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.\nजळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा\nया बातम्या देखील वाचा\nमुलामुलींना स्वरक्षणाचे शिक्षण गरजेचे : डॉ.अश्विन सोनवणे\nनेहरू युवा केंद्रातर्फे नेताजी सुभाषचंद्र बोस, स्व.बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन\nपुंडलिक बडगुजर यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00661.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/national/gujarat-congress-leader-badruddin-sheikh-passed-away-due-to-corona-mhas-449892.html", "date_download": "2022-01-23T21:30:01Z", "digest": "sha1:2JUSRRUZZQ42ZPLLR77WDEMDXXHL2WSJ", "length": 8690, "nlines": 88, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राजकीय नेतेही कोरोनाच्या विळख्यात, गुजरातमध्ये काँग्रेस नेते बद्रुद्दीन शेख यांचा मृत्यू, Gujarat Congress leader Badruddin Sheikh passed away due to corona mhas – News18 लोकमत", "raw_content": "\nराजकीय नेतेही कोरोनाच्या विळख्यात, गुजरातमध्ये काँग्रेस नेते बद्रुद्दीन शेख यांचा मृत्यू\nराजकीय नेतेही कोरोनाच्या विळख्यात, गुजरातमध्ये काँग्रेस नेते बद्रुद्दीन शेख यांचा मृत्यू\nबद्रुद्दीन शेख हे कॉंग्रेसचे नगरसेवक आणि अहमदाबाद महापालिकेचे विरोधी पक्षनेते होते.\n धगधगत्या बसच्या खिडकीतून महिलेची मदतीसाठी मागणी; सर्वांसमोर जिवंत जळाली\nमोठी दुर्घटना; गॅस लीक झाल्यानं 6 लोकांचा मृत्यू, 20 जणांची प्रकृती गंभीर\nपत्नीच्या मदतीने पतीचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार; माणुसकीला हादरवणारी घटना\nViral होतंय फळांचं अनोखं दुकान, स्वतः मेहनत करा आणि ज्यूस प्या; पाहा VIDEO\nअहमदाबाद, 27 एप्रिल : देशभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत चालला असून सर्वच स्तरातील लोकांपर्यंत या व्हायरसचा संसर्ग पोहोचला आहे. कोरोनामुळे गुजरातमधील कॉंग्रेस नेते बद्रुद्दीन शेख यांचा मृत्यू झाला आहे. बद्रुद्दीन शेख हे कॉंग्रेसचे नगरसेवक आणि अहमदाबाद महापालिकेचे विरोधी पक्षनेते होते. बद्रुद्दीन शेख यांच्यावर एसव्हीपी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना एसव्हीपी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांचा कोरोनाविरोधातील लढा अयशस्वी झाला आणि त्यांचा मृत्यू झाला. शेख यांच्या निधनानंतर देशभरातील काँग्रेस नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. 'गुजरात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अहमदाबाद महापालिकेचे नगरसेवक बद्रुद्दीन शेख यांच्या निधनाचं वृत्त ऐकल्यानंतर दु:ख झालं. या दु:खात काळात त्यांचे कुटुंब आणि नातेवाईंकासोबत माझ्या संवेदना आहेत', असं ट्वीट करत काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी शोक व्यक्त केला आहे.\nगुजरात कांग्रेस के वरिष्ठ नेता और अहमदाबाद नगर निगम में कांग्रेस के पार्षद बदरुद्दीन शेख जी का कोरोना संक्रमण से निधन की खबर सुनकर दुःख हुआ दुःख की इस घड़ी में मेरी शोक संवेदनाएँ उनके परिवार और प्रियजनों के साथ है\nपश्चिम बंगालमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्याचा मृत्यू पश्चिम बंगालच्या आरोग्य विभागातील एका वरिष्ठ सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्याचा करोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली. 60 वर्षीय डॉ. विल्पव कांती दासगुप्ता, असे मृत डॉक्टरचे नाव असून, ते आरोग्यसेवेत सहाय्यक संचालक होते. त्यांना बेलियाघाट साथरोग रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर 18 एप्रिल रोजी सॉल्ट लेक या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\nराजकीय नेतेही कोरोनाच्या विळख्यात, गुजरातमध्ये काँग्रेस नेते बद्रुद्दीन शेख यांचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00661.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://navanirmiti.in/%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96/%E0%A4%B2%E0%A4%98%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE/%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%A4%E0%A4%BE/", "date_download": "2022-01-23T22:17:10Z", "digest": "sha1:RDZHXQIF5KDP65BZ2RD7VHSJQBDH2D3X", "length": 5307, "nlines": 70, "source_domain": "navanirmiti.in", "title": "एकुलता – नवनिर्मिती", "raw_content": "\nआपल्या पुरुषप्रधान समाजात प्रसंगी मुलींची आबाळ करून मुलांना झुकतं माप दिलं जातं. बहुतेक वेळा ह्यामागे एक सूक्ष्म स्वार्थ दडलेला असतो. घरातील सर्व संसाधनं उपभोगलेल्या त्या मुलाला त्या गुंतवणुकीची परतफेड करायची असते. अशा मानसिक दबावाला तोंड देणं सोपं नसतं.\n“… होय, त्याला लिहिता वाचता येत होते. येणारच तो चांगला पदवीधर होता. बी कॉम. काय काय विषयांचा अभ्यास केला होता त्याने. बुक कीपिंग, अकाऊंटन्सी, इकोनॉमिक्स … त्याला तशाही अवस्थेत हसू आले. संतोषच्या घरच्यांना तर हे शब्द कानडी किंवा मल्याळी शब्दांइतकेच अनोळखी होते. पण तरीही संतोष शिकला होता … नव्हे त्याला त्याच्या घरच्यांनी शिकवले होते …”\n‘अतर्क्य’ विकत घेण्याकरता तुम्ही पुढील संकेतस्थळांना भेट देऊ शकता ...\nही लघुकथा माझ्या ‘अतर्क्य’ ह्या छापील स्वरुपात प्रकाशित झालेल्या कथासंग्रहात समाविष्ट झाल्यामूळे येथे उपलब्ध नाही.\nछापील तथा Kindle Edition स्वरुपात उपलब्ध\nछापील तथा ई-पुस्तक स्वरुपात उपलब्ध\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nपुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.\nचांगलं तेवढं घ्यावं जानेवारी 20, 2022\nभारत रत्न खान अब्दुल गफार खान जानेवारी 18, 2022\nभारत रत्न भीमसेन जोशी जानेवारी 18, 2022\nसंदीप दांडेकर commented on आई\nविशाल शिंदे commented on आई\nकाव्यकथा काव्यगाथा प्रेमकाव्य बालकाव्य भक्तिकाव्य भारत रत्न रामायण लघुकथा लघुकथासंग्रह वस्तुवाचक वैचारिक कविता वैज्ञानिक / तात्वज्ञानिक कविता व्यक्तिवाचक कविता सणावली सामाजिक कादंबरी स्थलवाचक कविता\n© २०१८-२१, नवनिर्मिती | संकेतस्थळ श्रेय - वेब वर्चुओसो", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00661.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lifehackermarathi.com/tag/inspirational-marathi-quotes/", "date_download": "2022-01-23T21:24:39Z", "digest": "sha1:WOKLBZ5JNRW5RPU5SOND37UAFYMZNWYH", "length": 2174, "nlines": 40, "source_domain": "www.lifehackermarathi.com", "title": "inspirational marathi quotes Archives - Lifehacker Marathi", "raw_content": "\nमला तुला जिंकताना बघायचं आहे मला तुला तुझे स्वप्न पूर्ण करताना बघायचं आहे मला तुला स्वतःच्या पायांवर उभं राहताना बघायचं आहे मला तुला हसताना बघायचं आहे मला तुला एक सुंदर आयुष्य जगताना बघायचं आहे कारण मला तुला मोठं होताना बघायचं ..❤️ कधी आरश्यासमोर बसून स्वताला सांगा.. आयुष्यात तुला खरच काही करायचं आहे का स्वतःला आणि … Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00661.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"}
+{"url": "https://www.vishvasnews.com/marathi/politics/fact-check-video-going-viral-claiming-to-be-from-kerala-is-old-and-of-dhule-maharashtra/", "date_download": "2022-01-23T21:32:48Z", "digest": "sha1:MBO3Y7EF62XXTE6XVAUNZ37O4DZ5MOCP", "length": 15845, "nlines": 121, "source_domain": "www.vishvasnews.com", "title": "Fact check: Video going viral in the name of cyclone in Kerala is of 2019 from Maharashtra - Fact check: केरळ मध्ये आलेल्या चक्रीवादळाच्या नावावर, महाराष्ट्रातील धुळ्याचा व्हिडिओ व्हायरल", "raw_content": "\nFact check: केरळ मध्ये आलेल्या चक्रीवादळाच्या नावावर, महाराष्ट्रातील धुळ्याचा व्हिडिओ व्हायरल\nकेरळ मधील चक्रीवादळाच्या नावाने जो व्हिडिओ व्हायरल होत आहे, तो महाराष्ट्रातील धुळ्याचा आहे. हा व्हिडिओ २०१९ चा आहे, जेव्हा राज्यात वायू चक्रीवादळ आले होते.\nनवी दिल्ली (विश्वास न्यूज): नुकतेच दोन चक्रीवादळ भारतावर आपला परिणाम दाखवून गेले, असे असताना वादळाचे बरेच व्हिडिओ सोशल मीडिया वर व्हायरल होताना दिसत आहेत. विश्वास न्यूज ला असाच एक व्हिडिओ व्हायरल होताना आढळला. या व्हिडिओ ला हजारोंनी व्युस मिळाले आहेत आणि दावा करण्यात येत आहे कि हा व्हिडिओ केरळ चा आहे.\nविश्वास न्यूज ने या व्हिडिओ चा तपास केला. आणि त्यात कळले कि हा व्हिडिओ केरळ चा नसून महाराष्ट्रातील धुळ्याचा आहे ते पण २०१९ चा.\nकाय होत आहे व्हायरल\nफेसबुक यूजर Dachhan Marwah ने २१ मे रोजी एका चक्रीवादळाचा व्हिडिओ अपलोड केला आणि लिहले कि केरळ च्या चक्रीवादळ चे व्हिडिओ आहे. या व्हिडिओ मध्ये एका फॅक्टरी चा आजूबाजूचा परिसर दिसतो. त्यात चक्रीवादळाच्या वाऱ्यांनी सामान आणि तसेच एक गाडी देखील हलताना दिसते. या व्हिडिओ ला १०१ लोकांनी शेअर केले आहे आणि तसेच साडे पाच हजार व्युज देखील आहे.\nहा व्हिडिओ आणि त्याचे आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.\nविश्वास न्यूज ने तपासाच्या सुरुवातील व्हिडिओ एकाग्रतेने ऐकला आणि बघितला. आम्हाला असे लक्षात आले कि या व्हिडिओ मधील लोकं मराठीत वार्तालाप करत आहेत. लोकांना त्यात स्पष्टपणे म्हणताना एल्कलें जाऊ शकते, ‘गाडी चालली पहा‘.\nयाचा अर्थ स्पष्ट आहे कि हा व्हिडिओ महाराष्ट्रातील असू शकतो.\nविश्वास न्यूज ला अजून गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे, या फेसबुक पोस्ट वर एका व्यक्ती ने कंमेंट केली होती आणि त्यात लिहले होते, ‘ओल्ड’ म्हणजेच हा व्हिडिओ जुना असला पाहिजे असे देखील लक्षात आले.\nनंतर आम्ही याच व्हिडिओ चा स्क्रीनग्रेब घेतला आणि त्याला गूगल रिव्हर्स इमेज सर्च च्या माध्यमाने शोधले. असे करताना आम्हाला अमर उजाला न्यूज ची एक लिंक मिळाली ज्यात या व्हिडिओ चा वापर करण्यात आला होता.\nहा व्हिडिओ १५ जून २०१९ रोजी अपलोड केला गेला आणि त्याच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिहले होते, धुळे, महाराष्ट्र.\nत्यानंतर आम्ही धुळे, महाराष्ट्र टाकून देखील या व्हिडिओ चा तपास केला.\nहा व्हिडिओ नवभारत टुडे नावाच्या एका युट्युब चॅनेल ने देखील प्रसारित केला होता. हा व्हिडिओ १५ जून २०१९ रोजी अपलोड करण्यात आला होता.\nह्या व्हिडिओ च्या डिस्क्रिप्शन मध्ये लिहले होते, “चक्रीवादळ वायू धुळे, महाराष्ट्र“.\nतपासाच्या शेवटच्या टप्प्यात, विश्वास न्यूज ने धुळे स्थित, वरिष्ठ पत्रकार, प्रशांत परदेशी यांना संपर्क केला. त्यांनी सांगितले कि जो व्हिडिओ आता केरळ चा सांगून व्हायरल होत आहे तो महाराष्ट्रातील धुळ्याचा आहे. धुळ्याच्या एमएडीसीतील हा व्हिडिओ २०१९ मधला आहे.\nआम्हाला अजून एक व्हिडिओ मिळाला जो १२ जून २०१९ रोजी उपलोड केला गेला होता. हा व्हिडिओ मराठी न्यूज चॅनेल, ‘न्यूज १८ लोकमत’ चा होता.\nहा व्हिडिओ इथे बघा:\nविश्वास न्यूज ने ज्या पेज ने हा व्हिडिओ शेअर केला, त्याचे सोशल बॅकग्राऊंड चेक केले. ‘Dachhan Marwah’ चे ३२.७ हजार फॉलोवर्स आहेत आणि ह्या पेज वर सहसा व्हायरल व्हिडिओस शेअर केलेले दिसतात.\nनिष्कर्ष: केरळ मधील चक्रीवादळाच्या नावाने जो व्हिडिओ व्हायरल होत आहे, तो महाराष्ट्रातील धुळ्याचा आहे. हा व्हिडिओ २०१९ चा आहे, जेव्हा राज्यात वायू चक्रीवादळ आले होते.\nClaim Review : केरळ मधील चक्रीवादळ\nFact Check: राघव चड्ढा च्या नावावर सोशल मीडिया वर व्हायरल होत असलेले वक्तव्य खोटे\nFact Check : भाजप खासदार रवी किशन चा 2017 साल चा व्हिडिओ खोट्या दाव्यासह व्हायरल\nFact Check: ही व्यक्ती 800 मुलांचा वडील नाही, लोक विनोदाच्या उद्देशाने लिहिलेल्या काल्पनिक लेखाला खरे समजून शेअर करत आहेत\nFact Check: इंग्लंड च्या ट्रेन ऑफ लाईट्स चा व्हिडिओ तेजस ट्रेन च्या नावाने व्हायरल\nFact Check: गुजरात चे चित्र अयोध्याच्या नावाने व्हायरल\nFact Check: बॉलीवूड च्या कलाकारांनी बिपीन रावत ह्यांच्या निधनानंतर श्रद्धांजली दिल��� होती, व्हायरल दावा खोटा\nFact Check: कलबुर्गी च्या रामनवमी चा जुना व्हिडिओ आता अमरावतीच्या नावावर व्हायरल\nFact Check: मंदिरात नाही, घरांमध्ये लागली होती आग, व्हिडिओ सांप्रदायिक दाव्यासह व्हायरल\nFact Check: व्हायरल पोस्ट मध्ये दिसत असलेली मुलगी पाकिस्तानी नाही, इराणी आहे, पोस्ट दिशाभूल करणारी आहे\nFact Check: शाळेच्या पुस्तकांवर टॅक्स लागत असल्याचा दावा खोटा, टॅक्स फ्री असतात पुस्तकं\nFact Check : दवाखान्याच्या उदघाटनाचे ६ वर्ष जुने छायाचित्र आता खोट्यादाव्यांसह होत आहे व्हायरल\nFact-Check: जेवणात काळ्या मिरची चा उपयोग केल्यानी कोरोनाव्हायरस चा उपचार किंवा बचाव शक्य नाही, व्हायरल पोस्ट खोटी आहे\nFact Check: राघव चड्ढा च्या नावावर सोशल मीडिया वर व्हायरल होत असलेले वक्तव्य खोटे\nFact Check : भाजप खासदार रवी किशन चा 2017 साल चा व्हिडिओ खोट्या दाव्यासह व्हायरल\nFact Check: ही व्यक्ती 800 मुलांचा वडील नाही, लोक विनोदाच्या उद्देशाने लिहिलेल्या काल्पनिक लेखाला खरे समजून शेअर करत आहेत\nFact Check: भाजप आमदार रवींद्र नाथ त्रिपाठी ह्यांनी राजीनामा दिल्याचा दावा करणारा खोटा लेटर पॅड व्हायरल\nFact check: बर्फातून वाचवलेल्या मुलीचा व्हिडिओ पाकिस्तान मधील नाही, भारतातला\nFact Check: के न्यूज च्या ग्राफिक प्लेट मध्ये छेडछाड, योगी आदित्यनाथ सपामध्ये रुजू होण्याबद्दल बोलले नाहीत\nFact Check: दिलजीत दोसांझने हे वक्तव्य केले नाही, त्यांच्या नावाने व्हायरल होत असलेले हे ट्विट खोटे आहे\nFact Check: आपल्या लहान मुलांसोबत फिरत असलेल्या वाघिणीचा व्हिडिओ आता महाराष्ट्राच्या नावाने व्हायरल\nFact Check: अमिताभ बच्चन यांच्या लुक अलाइकच्या मृत्यूच्या नावाने दुसऱ्या डुप्लिकेटचा व्हिडिओ व्हायरल झाला\nFact Check: सचिन तेंडुलकर रमाकांत आचरेकर ह्यांच्या अंत्यविधीच्या सामील झाले असतानाचे चित्र खोट्या दाव्यासह व्हायरल\nआरोग्य 15 राजकारण 365 विश्व 4 व्हायरल 369 समाज 162 स्वास्थ्य 9\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00661.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://navanirmiti.in/%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0/%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9B%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A4%AE/", "date_download": "2022-01-23T21:02:00Z", "digest": "sha1:NQRNPOJZCRFH2A4UAFJSMGZDMHJQTBRZ", "length": 7223, "nlines": 88, "source_domain": "navanirmiti.in", "title": "मिच्छामी दुक्कडम – नवनिर्मिती", "raw_content": "\nमाझे काही जैन मित्र गणेश चतुर्थीच्या दिवशी सर्वांना भेटून ‘मिच्छामी दुक्कडम’ म्हणतात. ह्याचा अर्थ गेल्या वर्षभरात माझ्या हातून घडलेल्या प्रमादांमुळे जर कोणी दुखावलं गेलं असेल तर त्याबद्दल मोठ्या मनाने मला क्षमा करा. आजपासून आपल्या नात्यामध्ये फक्त सौहार्दाच्या आठवणी असू द्यात. पद्धत आवडली आणि म्हणून माझ्या सर्व आप्त-मित्र-सहकाऱ्यांना गणेश चतुर्थीचा योग साधून म्हणतो …\nही कविता यूट्यूबवर https://youtu.be/uH_R9uY_rEU ह्या ठिकाणी ऐकता येईल.\nक्षमा करावी सर्व चुकांची विसरूनिया अहम्\nमिच्छामी दुक्कडम म्हणतो मिच्छामी दुक्कडम || धृ ||\nऑफिसमधील तणाव म्हणजे असतं समरांगण\nखालच्यांवर अरेरावी करूनी वरच्यांशी भांडण\nआज मात्र विसरा प्रमादास विसरूनी सर्व नियम\nमिच्छामी दुक्कडम म्हणतो मिच्छामी दुक्कडम || १ ||\nतणाव ऑफिसमधले घरातसुद्धा झिरपत जाती\nशब्द वाकडा बोलून जातो विसरून सारी नाती\nस्पष्ट क्षमा ही पत्नी मुलांची बोल नाही मोघम\nमिच्छामी दुक्कडम म्हणतो मिच्छामी दुक्कडम || २ ||\nमातपित्यांना चिंता वाटे किती झालो जरी मोठा\nवेळ मोकळा खात जात असे वॄद्ध वयाने होता\nसुटला असेल माझा बोलत असताना संयम\nमिच्छामी दुक्कडम म्हणतो मिच्छामी दुक्कडम || ३ ||\nआयुष्यात मिळाले मजला मित्र जीवाभावाचे\nसंगतीमध्ये ज्यांच्या विरले क्लेशही तणावाचे\nचुकून कधी जर झाली असली त्यांच्या मना जखम\nमिच्छामी दुक्कडम म्हणतो मिच्छामी दुक्कडम || ४ ||\nदिनक्रमात ह्मा धकाधकीच्या किती व्यक्ती भेटती\nखटके उडूनी कितीक त्यातील रागाने बोलती\nशब्दाने वाढतो शब्द हो वातावरण गरम\nमिच्छामी दुक्कडम म्हणतो मिच्छामी दुक्कडम || ५ ||\nक्षमायाचना नसे प्रमादाचा पुढच्या परवाना\nमाझ्यातील दोषांची मजला जाणीव आहे जाणा\nजाणीव असणे सुधारण्याची पायरी ही प्रथम\nमिच्छामी दुक्कडम म्हणतो मिच्छामी दुक्कडम || ६ ||\nक्षमा करावी सर्व चुकांची विसरूनिया अहम्\nमिच्छामी दुक्कडम म्हणतो मिच्छामी दुक्कडम || धृ ||\nदेव बसला वर ..\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nपुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.\nचांगलं तेवढं घ्यावं जानेवारी 20, 2022\nभारत रत्न खान अब्दुल गफार खान जानेवारी 18, 2022\nभारत रत्न भीमसेन जोशी जानेवारी 18, 2022\nसंदीप दांडेकर commented on आई\nविशाल शिंदे commented on आई\nकाव्यकथा काव्यगाथा प्रेमकाव्य बालकाव्य भक्तिकाव्य भार�� रत्न रामायण लघुकथा लघुकथासंग्रह वस्तुवाचक वैचारिक कविता वैज्ञानिक / तात्वज्ञानिक कविता व्यक्तिवाचक कविता सणावली सामाजिक कादंबरी स्थलवाचक कविता\n© २०१८-२१, नवनिर्मिती | संकेतस्थळ श्रेय - वेब वर्चुओसो", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00662.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://tarunbharat.com/dailynews/1008345", "date_download": "2022-01-23T21:19:26Z", "digest": "sha1:IRZA4WC5FYZCUIBSZVRSK4AL7P3B4ETT", "length": 12536, "nlines": 131, "source_domain": "tarunbharat.com", "title": "ब्रह्मसायुज्य – तरुण भारत", "raw_content": "\nसत्संगती ही पाप, ताप व दैन्य दूर करते\nसद्गुरुंचे स्तवन करताना नाथमहाराजांनी त्यांना वैद्य असे म्हटले आहे कारण त्यांच्याशिवाय दुर्धर अशा भवरोगाची बाधा दूर करण्यास इतर कोणीही समर्थ नाही. त्यांनी नुसती नजर जरी टाकली तरी मनुष्य रोगमुक्त होतो. भवरोगाच्या उन्मादाने मनुष्य आधिभौतिक, आधिदैविक व आध्यात्मिक या त्रिविध तापांनी होरपळत असतो. ‘मी’ आणि ‘माझे’ या कल्पनेवर आधारित वायफळ बडबड करत असतो. तो कडू विषासारखे कडू बोलत असतो. असा हा जबरदस्त रोग पाहून, सद्गुरुरूपी हुशार वैद्य पुढे सरसावतो आणि कृपादृष्टीने पाहूनच त्याला तत्काळ बरे करतो. नंतर मायेच्या मागे लागतो तेव्हा ती नुसत्या धाकानेच पळून जाते आणि भवरोग संपूर्ण बरा होतो.\nअवधुतांच्या चोवीस गुरुंची लक्षणे ऐकून उद्धवाची भावना ब्रह्ममय झाली होती. तो मनात म्हणाला, ब्रह्माने हे सर्व जग व्यापलेले आहे. माझ्या ठायीही ते अंतर्बाह्य व्यापून आहे. परंतु हे माझे मलाच अद्याप समजले नाही. ते कसे समजून घ्यावे काही कळत नाही. उद्धवाच्या मनातली चिंता भगवंतांना समजली आणि त्यावरचा उपाय सांगण्यास त्यांनी आरंभ केला. ते म्हणाले, उद्धवा, कर्म करताना फार सावधपणाने वागले पाहिजे. नेहमीची आणि विशेष प्रसंगी करावयाची कर्मे करणे आवश्यक आहे.\nते फलाची अपेक्षा न धरता, यथाविधि आचरावे. नित्यकर्म जसजसे वाढत जाते तसतसे नैमित्तिक कर्मही वाढू लागते. त्यातून विषयप्राप्तीच्या इच्छेने काम्य कर्म करायला कधी सुरुवात होते ते कळतही नाही. त्यामुळे हळूहळू नित्य, नैमित्तिक कर्मे अपेक्षेने केली जातात आणि त्यांचे निषिद्ध कर्मात रूपांतर होते. असे होऊ नये म्हणून फलाचा अभिलाष न धरता नित्य, नैमित्तिक कर्म निरपेक्षतेने करून कृष्णार्पण करावीत. ती मनाला निर्मळ करणारी असून, परमार्थाचे मुख्य साधन आहेत. त्यामुळे जन्माचे साफल्य होते आणि प���मार्थाचे फळ मिळते. आपण निषिद्ध कर्म करतो आहोत असे लक्षात आले की लगेच हरिनामाची गर्जना करावी.\nम्हणजे निषिद्ध कर्मे पळून जातात. पुढे म्हणाले, या पद्धतीने वागत गेलास तर तुझे चित्त शुद्ध होऊन तुझ्यातील सत्त्वगुणाची वाढ होईल. त्यामुळे तुला माझ्याशिवाय इतर गोष्टी तुच्छ वाटून तू सतत माझे चिंतन करू लागशील आणि सर्वत्र मीच भरून राहिलो आहे याची अनुभूती तुला येऊ लागेल. हे जरी मी तुला सांगितले तरी ही गोष्ट घोटवून घेण्याचे काम सद्गुरु करतात.\nसद्गुरुंवर भक्ती जडण्यासाठी अहिंसा, सत्य, इत्यादीचे अविश्रांत आचरण करावे. म्हणजे गुरुभक्तीवर शिष्याचे अत्यंत प्रेम जडते, तो रात्रंदिवस गुरुचेच चिंतन करू लागतो. सद्गुरुशिवाय\nब्रह्मज्ञान कधीच प्राप्त व्हावयाचे नाही. श्रद्धापूर्वक सद्गुरुच्या हाताने, ज्ञाते आत्मसुखाला पात्र होतात. आत्मज्ञान संपादन करण्याकरिता सद्गुरुची सेवा करून संत सज्जन शांत होतात. कारण सद्गुरु हा आनंदघन असतो. त्याना चिद्ªपाचे ज्ञान झालेले असल्याने तो परिपूर्ण चिद्ªपच असतो. गुरु आणि ब्रह्म भिन्न नव्हेत\nपुढे भगवंत म्हणाले उद्धवा, उत्तम शिष्य होण्यासाठी कोणते गुण लागतात ते तुला सांगतो. शिष्याला मानसन्मानाची बिलकुल आवड नसते. तो मानाभिमान सोडून हीनदीन होऊनच राहतो. ज्यांचा अभिमान बळावलेला असतो, तेच नेहमाr सन्मानाची अपेक्षा करतात. सन्मानाची इच्छा न करणे हेच शिष्याचे ‘पहिले’ लक्षण होय. शिकलेल्या लोकांना देहाभिमानामुळे दुसऱयाविषयी मत्सर वाटतो व वैर उत्पन्न होते. ज्ञानाभिमान तर आणखीनच घात करतो. देहाभिमान आणि ज्ञानाभिमान नसणे, दक्षता, निर्ममता, आप्तपणा, निश्चळता, परमार्थाविषयी चढत्या श्रेणीत वाटणारे प्रेम, अनसूया आणि मितभाषीपणा ही नऊ मण्यांची माळ त्याच्या हृदयकमली वास करते. शिष्याचे बोलणे परिपक्व झालेल्या वाणीतील अमृता समान असते. आत्मसुख मिळण्याचे साधन तो एकाच शब्दात विचारतो. या सुंदर गुणांची माळ जो शिष्य सद्गुरुच्या कंठात घालील, तो हा हा म्हणता सायुज्य सिंहासनावर बसतो.\nसाताऱयात चोरटय़ाकडून 50 मोबाईल हस्तगत\nटाटा मोटर्सची खास सवलत योजना\nआदर्श राजा-उत्तम प्रशासक आणि व्यवस्थापकही\nलोकमान्य टिळक आणि यूजीसी\nजोसेफ बायडन आणि भारत\nया महिन्याच्या ‘मन की बात’ची वेळ बदलली\nकरहल मतदारसंघातून लढणार अखिलेश\nमेदवेदेव्ह, सबालेंका, कॉलिन्स चौथ्या फेरीत\nसत्संगती ही पाप, ताप व दैन्य दूर करते\nजिथे हल्ला झाला तिथे बिबट्या पुन्हा आला\nश्रीलंका, दक्षिण आफ्रिका उपांत्यपूर्व फेरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00662.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://mr.foundrytech.cn/xz14-series-joet-squeeze-moulding-line-2-product/", "date_download": "2022-01-23T20:50:46Z", "digest": "sha1:5AWZ3NKPQO7Y4J2T66EQIPWFVV7LFGLI", "length": 9179, "nlines": 218, "source_domain": "mr.foundrytech.cn", "title": "चीन सेमी-ऑटोमॅटिक मोल्डिंग लाइन फॅक्टरी आणि पुरवठादार | सोफिक", "raw_content": "\nस्टॅटिक प्रेशर मोल्डिंग लाइन\nएअर मल्टी- पिस्टन मोल्डिंग मशीन\nहायड्रॉलिक मल्टी- पिस्टन मोल्डिंग मशीन\nझोल्ट स्क्विझिंग मोल्डिंग मशीन\nस्टॅटिक प्रेशर मोल्डिंग मशीन\nक्षैतिज फ्लास्कलेस मोल्डिंग लाइन\nफाउंड्री फॅक्टरीसाठी सेमी-ऑटोमॅटिक मोल्डिंग लाइन हे मोठ्या प्रमाणात उत्पादनात एक आदर्श उपकरण आहे. त्याचे फायदे कमी गुंतवणूक, द्रुत परतावा, कामगारांची तीव्रता कमी करणे, कास्टची गुणवत्ता वाढवणे, सुलभ ऑपरेशन आणि देखभाल हे आहेत.\nआम्हाला ईमेल पाठवा पीडीएफ म्हणून डाउनलोड करा\nफाउंड्री फॅक्टरीसाठी सेमी-ऑटोमॅटिक मोल्डिंग लाइन हे मोठ्या प्रमाणात उत्पादनात एक आदर्श उपकरण आहे. त्याचे फायदे कमी गुंतवणूक, द्रुत परतावा, कामगारांची तीव्रता कमी करणे, कास्टची गुणवत्ता वाढवणे, सुलभ ऑपरेशन आणि देखभाल हे आहेत.\nमोल्टिंग लाइनचा प्रकार जोएट-स्क्विज मोल्डिंग मशीनचा अवलंब करतो, मोल्ड कन्व्हेयर ट्रान्सफर कास्टिंग मोल्ड थंडसह ओततो. कामगार एअर हँगद्वारे फ्लास्क आणि वाळूचा साचा तसेच कोर फिलिंग, मॅच फ्लास्क, आणि ओतणे इत्यादी घेऊन, अर्ध-स्वयंचलित ऑपरेशन, रोलर मशीन रिटर्न फ्लास्क घेण्याची प्रक्रिया करतात.\nमुख्य उपकरणे रचना खालीलप्रमाणे आहेतः\nअर्ध-स्वयंचलित मोल्डिंग लाइन (फ्लास्क आकारानुसार).\nदोन मार्ग हवा स्तब्ध.\nरिंग रेल, लाडले इ. पोरिंग\nफ्लास्क ट्रान्सपोर्ट रोलर मशीन परत करा.\nफ्लास्क (एकल भिंत, साहित्य uc नलिका लोह)\nहे मशीन, मोल्डिंग लाइनसाठी एकत्रित उपकरणे, मोल्डिंग, कोर फिलिंग, कास्टिंग, फ्लास्क शेकिंग यासारख्या वेगवेगळ्या प्रक्रियेस जवळच्या मोल्डिंग लाइन बनविण्यासाठी एकत्र बनवतात. मोल्डिंग मशीनीकरण आणि ऑटोमेशनची जाणीव करण्यासाठी हे एक आदर्श उपकरण आहे. सामान्यत: हे सतत वेगवान असते, परंतु आवश्यकतेनुसार बीम वॉकिंग शैली देखील असू शकते. संपूर्ण लांबी ��णि लेआउट मोल्डिंगच्या वैशिष्ट्यांवर आणि कार्यशाळेच्या परिस्थितीवर अवलंबून असते.\nअर्ध-स्वयंचलित मोल्डिंग लाइनचे तपशील\nमागील: अर्ध-स्वयंचलित ओतणे मशीन\nपुढे: स्थिर दबाव मोल्डिंग लाइन\nक्षैतिज फ्लास्कलेस मोल्डिंग लाइन\nतुमचा संदेश इथे लिहा आणि तो आम्हाला पाठवा\nस्थिर दबाव मोल्डिंग लाइन\nआमच्याशी संपर्क साधा ग्राहकांसाठी मूल्य तयार करीत आहे\nबी-70०6, वेफांग हेड ऑफिस बेस, क्र .२ 9999 Be बेहाई रोड, हॅन्टिंग जिल्हा, वेफांग सिटी, शेडोंग प्रांत\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव.\nगरम उत्पादने - साइट मॅप\nफ्लास्क मोल्डिंग, फ्लास्क मोल्ड मशीन, पंच आउट मशीन, अर्ध-स्वयंचलित मोल्डिंग मशीन, सँडबॉक्स, मोल्डिंग कास्टिंग फ्लास्क,\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00663.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"}
+{"url": "https://jalgaonlive.news/married-woman-dies-of-electrocution-at-ravanje/", "date_download": "2022-01-23T22:46:36Z", "digest": "sha1:DRAPR2MVG45XZ3PD2DRDC4OPUSJPMLCH", "length": 6147, "nlines": 97, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "रवंजे येथे विजेच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू | Jalgaon Live News", "raw_content": "\nरवंजे येथे विजेच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू\nWritten By चेतन वाणी\n रवंजे बुद्रुक ( ता.एरंडोल ) येथे नळाला पाणी आल्याने वीज पंपाची वायर बोर्डात लावताना शॉक लागल्याने ४५ वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना २६ रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एरंडोल पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.\nसविस्तर असे की, रत्नाबाई महिपत माळी (वय ४५) असे मृत विवाहितेचे नाव आहे. दरम्यान, तालुक्यातील रवंजे बुद्रुक येथे शुक्रवारी नळाला पाणी आल्यानंतर वीज पंप सुरु करण्यासाठी रत्नाबाई माळी यांनी वीजेच्या बोर्डात वायर लावली. मात्र, त्यांना विजेचा जबर धक्का बसल्याने त्या अंगणात पडून बेशुद्ध झाल्या. त्यांना अत्यवस्थ अवस्थेत एरंडोल ग्रामीण रुग्णालयात हलवले. या ठिकाणी डॉ. कैलास पाटील, डॉ. मुकेश चौधरी यांनी तपासून मृत घोषित केले. दरम्यान, मृत रत्नाबाई माळी व पती महिपत माळी यांची परिस्थिती गरिबीची असून ते दुसऱ्याच्या शेतात काम करून आपला उदरनिर्वाह चालवतात. त्यांच्या पश्चात २ मुली व १ मुलगा असा परिवार आहे.\nया प्रकरणी भास्कर माळी यांच्या माहितीवरून एरंडोल पोलिसांत रात्री उशीरा अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हेड काॅन्स्टेबल राजेश पाटील करत आहेत.\nजळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा\nया बातम्या देखील वाचा\nमुलामुलींना स्वरक्षणाचे शिक्षण गरजेचे : डॉ.अश्विन सोनवणे\nनेहरू युवा केंद्रातर्फे नेताजी सुभाषचंद्र बोस, स्व.बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन\nपुंडलिक बडगुजर यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00663.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://mazespandan.com/2019/01/30/%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80/?replytocom=99", "date_download": "2022-01-23T22:28:40Z", "digest": "sha1:Y4RC65AHLTKEQUXZR7A7DMJHO4C6NFJN", "length": 8873, "nlines": 215, "source_domain": "mazespandan.com", "title": "गांधी – स्पंदन", "raw_content": "\nमराठी मन, मराठी स्पंदन..\nयाला जीवन ऐसे नाव..\nरेल्वेत बर्थ कसे बुक केले जातात\nगांधी हा प्राणीच डेन्जर होता.\nत्याला वगळून पुढे जाताच येत नाही.\nमुळात गांधी मरतच नाही.\nइकडे गांधी तिकडे गांधी\nजिकडे तिकडे गांधीच गांधी\nइकडे गांधी तिकडे गांधी\nजिकडे तिकडे गांधीच गांधी.\nकुणाला पक्षाच्या बॅनरवर गांधी हवा असतो.\nतर कुणाला स्वच्छतेचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून.\nकुणाला विचारांसाठी, तर कुणाला टीकेसाठी.\nकुणाला वैचारिक खाद्य म्हणून हवा असतो.\nतर पोंक्षेंसारख्यांना पोटापाण्याचा प्रश्न भागवण्यासाठी.\nकिती आले किती गेले.\nकाहींनी जमेल तितकी जमेल तशी बदनामी केली.\nतर काहींनी हव्या तेवढ्या हव्या तशा शिव्या दिल्या.\nकाहीजण उघडा म्हातारा म्हणाले.\nकाल-परवा तर कुणीतरी देशद्रोही म्हणाले.\nएवढ्या टीकेनंतरही गांधी मिश्किल हसतो.\nया म्हाताऱ्याच्या मनात राग कधीच नसतो.\nजिथे जन्मला गांधी, तिथेच हरला गांधी.\nजिथे लढला गांधी, तिथे कणभर उरला गांधी.\nपण सातासमुद्रापार मना-मनात शिरला गांधी.\nआईनस्टाईनला विश्वास बसेना, कुणी होता गांधी\nमंडेलाचा तर आदर्श ठरला गांधी\nओबामाचा तर संघर्ष बनला गांधी\nबच्चा खान तर स्वत:च झाला गांधी\nइकडे गांधी तिकडे गांधी\nजिकडे तिकडे गांधीच गांधी\nजिंदगी ना मिलेगी दोबारा…\nयाला जीवन ऐसे नाव..\nरेल्वेत बर्थ कसे बुक केले जातात\nवपुंच्या साहित्यरूपी अथांग महासागराला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न.\nGood Thoughts Google Groups Life Technology Uncategorized Whatsapp आध्यात्मिक ऐतिहासिक कविता कुठेतरी वाचलेले.. जरा हटके जागतिक राजकारण दिनविशेष प्रेम प्रेरणादायी मराठी सण राजकीय राशिभविष्य २०२१ राशीचक्र वपु विचार विन���दी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00663.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"}
+{"url": "https://www.livemarathi.in/bjps-electricity-bill-holi-agitation-on-monday-chandrakant-patil/", "date_download": "2022-01-23T22:01:03Z", "digest": "sha1:EUTB7Q2C5MD3OBMSDK644J57I37YHNAB", "length": 10560, "nlines": 98, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "भाजपचे सोमवारी वीजबिल होळी आंदोलन : चंद्रकांत पाटील | Live Marathi", "raw_content": "\nHome कोल्हापूर भाजपचे सोमवारी वीजबिल होळी आंदोलन : चंद्रकांत पाटील\nभाजपचे सोमवारी वीजबिल होळी आंदोलन : चंद्रकांत पाटील\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारला वीजबिलात सवलत देण्यास भाग पाडण्यासाठी सोमवारी भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यव्यापी वीजबिल होळी आंदोलन करण्यात येणार आहे. नागरिकांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी केले.\nचंद्रकांत पाटील म्हणाले की, लॉकडाऊनच्या काळात राज्यातील नागरिकांना भरमसाठ वीजबिले आली. याबाबत सवलत देण्याचे महाविकास आघाडी सरकारने जाहीर केले होते. पण आता या सरकारच्या ऊर्जामत्र्यांनीच स्वतः वीजबिलाबाबत दिलासा देता येणार नाही आणि नागरिकांनी ती भरावी लागतील, असे स्पष्ट सांगितले आहे. दुसरीकडे महावितरण सक्तीने वीजबिले वसूल करण्याच्या प्रयत्नात आहे. सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे. या सरकारला सत्तेच्या धुंदीतून जागे करण्यासाठी भाजपा राज्यात सर्वत्र वीजबिलांच्या होळीचे आंदोलन करणार असल्याचे सांगितले.\nPrevious articleसावधान : कोल्हापूर महापालिकेची वसुली तीव्र\nNext articleमहापालिकेच्या ‘या’ सुविधेमुळे कोल्हापूरवासीयांच्या तक्रारींचे होणार घरबसल्या निराकरण\nअन्यथा गोकुळच्या कारभारासंदर्भात सर्व पुराव्यांसह जनतेसमोर जावं लागेल : शौमिका महाडिक\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार प्रेरणादायी : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर\nबेरकळवाडी गावाला ‘गोकुळ’ च्या संचालकांची भेट…\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार प्रेरणादायी : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर\nकुरुंदवाड (प्रतिनिधी) : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कार्य आणि नेतृत्व शब्दात सामावणे अशक्य आहे. त्यांचे विचार पुढील पिढ्यांना देखील प्रेरणा देत राहतील. सामान्य माणसांच्या प्रश्नांवर प्रत्यक्ष मैदानात झुंजणाऱ्या,सर्वसामान्य माणसांचा ते बुलंद आवाज होते. देशाच्या...\nबेरकळवाडी गाव���ला ‘गोकुळ’ च्या संचालकांची भेट…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या मार्गदर्शनाखाली करवीर तालुक्यातील बेरकळवाडी गावाला संचालकांनी भेट दिली. या गावात गुजरात व हरियाणा राज्यातून जातिवंत ४८ म्हैशी खरेदी केलेल्या असून त्यांच्या पासून जन्मलेली मादी वासरे,...\nबिटकॉईनमध्ये गुंतवणुकीदाराची २० लाखांची फसवणूक : तिघांवर गुन्हा दाखल\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करायला लावून केदार रानडेसह अन्य दोघांनी २० लाखांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी सुहास नागन्नावार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजरामपुरी पोलीस ठाण्यात केदार रानडेसह अन्य दोघां विरोधात...\nजिल्ह्यात चोवीस तासात ‘७२३’ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात ७२३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात दोघांचा मृत्यू झाला असून ४२२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – ३११, आजरा –...\nशिवसेनेतर्फे मोफत युनिव्हर्सल पासचे वाटप : रविकिरण इंगवले\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कोरोनाचे दोन डोस पूर्ण झालेल्या नागरिकांना विनामूल्य कोरोना डोसचे प्रमाणपत्र (युनिव्हर्सल पास) विनामूल्य देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. अशी माहिती माजी उपमहापौर रविकिरण इंगवले यांनी...\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘गडहिंग्लज अर्बन’ला भेटला ‘हर्षद मेहता’.. : 13 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली...\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00663.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://barshilive.com/accused-arrested-for-molesting-a-minor-girl-in-barshi-2/", "date_download": "2022-01-23T22:32:14Z", "digest": "sha1:PZGXJY3LGHPW2OXCMUCEDUSGMQPCKLJ3", "length": 7300, "nlines": 96, "source_domain": "barshilive.com", "title": "बार्शीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग, आरोपीस अटक", "raw_content": "\nHome स्थानिक बातम्या बार्शीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग, आरोपीस अटक\nबार्शीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग, आरोपीस अटक\nअल्पवयीन मुलीचा विनयभंग, आरोपीस अटक\nआमच्या फेसबुक पेज ला लाईक करा\nअल्पवयीन पिडित मुलगी घराकडे परत येत असताना आरोपीने त्याच्या घराच्या पाठीमागे आंधारात नेऊन विनयभंग केल्याप्रकरणी एका विरुद्ध बार्शी शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. हि घटना दि २२ जानेवारी रोजी रात्री ७ ते ८ : ३०च्या दरम्यान घडली .\nयात संशयित आरोपी सुरज पेटाडे (वय २२) याचेवर गुन्हा दाखल झाला असुन त्यास पोलीसांनी ताब्यात घेतले आहे .\nयाबाबत फिर्यादित म्हटले की ,पिडीत मुलगी ही नातेवाईकाच्या घरुन स्वगृही परत येत असताना वाटेत संशयित आरोपी सुरज पेटाडे याने पिडीतेस थांबवुन दमदाटी करत हाताला धरून त्याचे घराचे पाठीमागे आंधारात आडोश्याला घेऊन गेला व तु माझेशी बोलत नाहीस, पण मला तु आवडतेस, मला तुझे सोबत लग्न कारायचे आहे. असे म्हणत पिडीतेचा विनयभंग केला.\nयानंतर पिडीत मुलीने आरोपीस ढकलुन देऊन घराकडे येऊन घडला प्रकार आईस सांगितला याबाबत पिडितेच्या आईने फिर्याद दिली आहे अधिक तपास पोलिस उपनिरिक्षक उत्तम सस्ते हे करित आहे.\nPrevious articleबार्शीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग, आरोपीस अटक\nNext articleराज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या पत्नीला ईडीची नोटीस\nवृक्ष संवर्धन समिती च्या वतीने गच्चीवरील बाग तसेच परसबाग स्पर्धेच आयोजन\n अलीपुर रोड परिसरातून महिलेचे गंठण भरदिवसा लंपास; २ जणां विरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल\nबार्शी शेअर मार्केट घोटाळा: विशाल फटे याला 10 दिवसांची पोलीस कोठडी; वाचा सविस्तर काय घडले कोर्टात\nवैरागच्या विकासासाठी भूमकर यांच्या पाठीशी ताकद उभी करणार-रोहित पवार\nवृक्ष संवर्धन समिती च्या वतीने गच्चीवरील बाग तसेच परसबाग स्पर्धेच आयोजन\nनिमित्त बार्शीतील कथित शेअर घोटाळ्याचे : रोडपती…. करोडपती…. वाचा सविस्तर-\n अलीपुर रोड परिसरातून महिलेचे गंठण भरदिवसा लंपास; २ जणां विरुद्ध...\nसोलापुरात शेततळ्यात बुडून आईसह दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू\nवैराग मध्ये एक पतिपत्नी विजयी तर एक पतिपत्नी पराभूत\nचिंताजनक: बार्शीत तीन दिवसात २७१ नवे कोरोना रुग्ण सापडले\nराष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष काका साठेंनी झेडपीच्या आवारात लगावली एकाच्या ‘कानाखाली’ |...\nवैराग नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या निरंजन भूमकरांची एकहाती झेंडा-भाजप चार तर शिवसेना...\nबार्शी शेअर मार्केट घोटाळा: विशाल फटे ��ाला 10 दिवसांची पोलीस कोठडी;...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00664.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tv9marathi.com/lifestyle/japanese-matcha-tea-benefits-for-weight-loss-384282.html", "date_download": "2022-01-23T21:54:24Z", "digest": "sha1:LAMLNMNPCEFPEUAS7MILIBKFUEQBS6ST", "length": 18401, "nlines": 251, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nMatcha Tea | ‘ग्रीन टी’ पिऊन कंटाळलात, तर वजन कमी करण्यासाठी ट्राय करा ‘माचा टी’\nमाचा टी हा जपानमधील पारंपारिक चहा आहे. त्याच्या अनेक फायद्यांमुळे जपानमधील लोक या चहाला 'सुपरफूड' देखील म्हणतात.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमाचा टी हा जपानमधील पारंपारिक चहा आहे.\nमुंबई : आरोग्याच्या बाबतीत आपण ‘ग्रीन टी’च्या फायद्यांबद्दल बऱ्याचदा ऐकले असेल किंवा वाचलेही असेलच. पण, आज आम्ही तुम्हाला ग्रीन टीचाच एक प्रकार असणाऱ्या ‘माचा टी’बद्दल सांगणार आहोत. माचा टी हा जपानमधील पारंपारिक चहा आहे. त्याच्या अनेक फायद्यांमुळे जपानमधील लोक या चहाला ‘सुपरफूड’ देखील म्हणतात. असे म्हटले जाते की माचा टीचा एक कप ग्रीन टीच्या दहा कपाच्या बरोबरीचा असतो. जर आपल्याला ग्रीन टी पिऊन कंटाळा आला असेल, तर या वेळी आपण माचा टी ट्राय करू शकता. यासह आपल्याला एक नवीन स्वाद मिळेल आणि आरोग्यामध्येही सुधारणा होईल. चला तर, त्याचे फायदे जाणून घेऊया…(Japanese matcha tea benefits for weight loss)\n‘माचा टी’चे फायदे :\n– माचा टी हा चहाच्या हिरव्या कोरड्या पानांपासून बनवला जातो, म्हणून त्याचा रंगही हिरवा असतो. हा चहा तयार होण्यास बराच वेळ लागतो, परंतु बाजारात ते पावडरच्या स्वरूपात देखील उपलब्ध आहे. आरोग्याच्या बाबतीत हा चहा खूप फायदेशीर मानला जातो.\n– हा चहा लठ्ठपणा कमी करण्यासाठी रामबाण उपाय मानला जातो. एका संशोधनात असेही समोर आले आहे की, जर 12 आठवड्यांपर्यंत सतत हा चहा सेवन केला, तर शरीराची अतिरिक्त चरबी कमी होते. तसेच कंबरेचे आकार आणि शरीराचे वजन देखील कमी होते.\n– अँटी-ऑक्सिडेंट समृद्ध ‘माचा चहा’ गंभीर आजारांपासून आपला बचाव करतो. याच्या सेवनाने कर्करोगाने आणि हृदयरोगासारख्या आजाराचा धोका कमी होत असल्याचे देखील मानले जाते. तज्ज्ञ देखील औषध म्हणून हा चहा घेण्याची शिफारस करतात (Japanese matcha tea benefits for weight loss).\n– त्यातील पॉलिफेनॉल नावाचा अँटी-ऑक्सिडंट शरीराला फ्री रॅडिकल्सच्या नुकसानापासून वाचवतो. त्याच्या वारंवार वापरामुळे, चेहऱ्यावर मुरुम येत नाही आणि सेवन करणारी व्यक्ती बर्याच काळासाठी तरुण द��सते.\n– काही काळापूर्वी, जपानच्या कुमामोटो युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी काही उंदरांवर माचा चहाची चाचणी केली. यावेळी त्यांना आढळले की, ज्या उंदरांनी माचा पावडर किंवा माचा अर्क सेवन केला होता, त्यांच्या चिंताग्रस्त वागण्यात लक्षणीय घट झाली होती. संशोधकांच्या मते, माचा टीमध्ये असे काही घटक असतात, जे डोपामाइन आणि सेरोटोनिन हार्मोन रिसेप्टर्स सक्रिय करतात. ज्यामुळे एखाद्याचा तणाव कमी होतो आणि मूड सुधारतो.\n– माचा चहामध्ये फायबर, क्लोरोफिल, सेलेनियम, झिंक, मॅग्नेशियम, क्रोमियम आणि व्हिटामिन सी बरोबरच भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स देखील असतात. यामुळे रोग प्रतिकारशक्ती देखील मजबूत होते.\n(टीप : सेवानापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)\nSkin Care | चेहऱ्यावरील डाग-मुरूमांच्या समस्येवर गुणकारी ‘ग्रीन टी’ फेस पॅक\nवेगाने चालल्यामुळे हार्ट फेल्युअरचा धोका 34 टक्क्यांनी होतो कमी; जाणून घ्या काय सांगतो अहवाल\nHealth Tips | मुलांची स्मरणशक्ती वाढवायचीय, जाणून घ्या आहारात कोणत्या पदार्थांचा करावा समावेश\nतुम्हाला गोड खायला आवडते; पण वजन वाढण्याची भीती आहे, काळजी करू नका आहारात करा ‘या’ पाच पदार्थांचा समावेश\nकोव्हिड 19 मधून रिकव्हर झालायेत, आधी तुमचा ब्रश बदला; पुन्हा कोरोना संक्रमणापासून दूर रहा\nलाईफस्टाईल 1 day ago\nतुमच्या मुलीला दिली का ‘ही’ लस लस द्या कॅन्सरपासून सुरक्षीत रहा\nजर तुमच्या शरीरामध्ये दिसत असतील ‘ही’ लक्षणे; तर समजून जा व्यायाम सूरू करण्याची वेळ आलीये\nफोटो गॅलरी 1 day ago\nसैफ अली खानच्या मुलासोबत ही कुणाची मुलगी\nरोहित-जुईलीचा साखरपुडा संपन्न, फोटो सोशल मीडियावर व्हायरल \nपाळणा हलला, देसी गर्ल आई झाली\nया अभिनेत्रींचंं झालं होतं ‘कास्टिंग काऊच’\nठसकेबाज उर्फी जावेदचा हटके अंदाज..\nVideo : नाना पटोलेंची मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच बावनकुळेंनी पुतळा जाळला, तर दरेकरांचं जोरदार प्रत्युत्तर\nNana Patole : भिवंडीला पुन्हा काँग्रेसचा गड बनवा आणि स्वबळावर काँग्रेसचा झेंडा फडकवा : नाना पटोले\nउद्धव ठाकरे म्हणाले ‘युतीत 25 वर्षे सडली’; मग 2 वर्षात काय कमावलं\nKalyan : रिंग रोड रस्ता बाधितांचे बीएसयुपी प्रकल्पात पुनर्वसन करणार, खासदार श्रीकांत शिंदे यांची माहिती\nSpecial Report | नागपुरात एमपीएससीचा पेपर फुटला, अभाविपचा दावा; आयोग म्हणते असं काही घड��ंच नाही, नेमकं काय\nपाकमधील धुळीच्या वादळाने मुंबईकरांची हुडहुडी, गार वाऱ्यांनी मुंबई गारठली, येत्या 48 तासांत अवकाळीची शक्यता\nSpecial Report : पुतळ्यावरून पुन्हा एकदा ‘एमआयएम’-शिवसेनेत जुंपली; जलील अन् खैरेंमध्ये खडाजंगी\nThane : शाळा, महाविद्यालय, रेल्वे स्थानक बाँबने उडविण्याची धमकी; ठाणे पोलीस शाळेला आला ईमेल\nडिसले गुरुजींच्या पीएचडीचा मार्ग मोकळा; अध्यायन रजेच्या अर्जला अखेर मंजुरी\nबिटींग द रिट्रीट मध्ये 70 वर्षांपासून वाजणाऱ्या ‘त्या’ गाण्याची गोष्ट जे यंदा वाजविले जाणार नाही..\nउद्धव ठाकरे म्हणाले ‘युतीत 25 वर्षे सडली’; मग 2 वर्षात काय कमावलं\nपाकमधील धुळीच्या वादळाने मुंबईकरांची हुडहुडी, गार वाऱ्यांनी मुंबई गारठली, येत्या 48 तासांत अवकाळीची शक्यता\nIND vs SA, 3rd ODI, LIVE Cricket Score: द. आफ्रिकेची भारतावर 4 धावांनी मात, सलग तिसऱ्या सामन्यात भारताचा दारुण पराभव\nVideo : नाना पटोलेंची मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच बावनकुळेंनी पुतळा जाळला, तर दरेकरांचं जोरदार प्रत्युत्तर\n‘राज्यात मुघल पुन्हा कबरीतून अवतारले, ज्वलंत हिंदुत्ववादी मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये वीर टिपूची उद्याने’\nबिटींग द रिट्रीट मध्ये 70 वर्षांपासून वाजणाऱ्या ‘त्या’ गाण्याची गोष्ट जे यंदा वाजविले जाणार नाही..\nJanhvi kapoor | Yellow बिकनीत जान्हवी दिसतेय खास, काय आहे यल्लो बिकनीचा राज\nCorona, Omicron Cases Maharashtra LIVE : संसद भवनातील 875 कर्मचारी पॉझिटीव्ह; उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनाही कोरोनाची लागण\nMaharashtra News Live Update : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांशी संवाद\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00664.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://marathiparenting.firstcry.com/articles/pregnancy-madhe-gham-yene-%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A5%87/?ref=interlink", "date_download": "2022-01-23T22:05:18Z", "digest": "sha1:OQL5KIMO44NOKIQA3EHKFUGYLMGKD226", "length": 26157, "nlines": 232, "source_domain": "marathiparenting.firstcry.com", "title": "गरोदरपणात घाम येणे: कारणे आणि उपचार | Sweating During Pregnancy: Reasons & Treatment in Marathi", "raw_content": "\nदर महिन्याला होणारा बाळाचा विकास\nमोठी मुले (५-८ वर्षे)\nटॉईज, बुक्स अँड स्कुल\nबर्थ डे अँड गिफ्ट्स\nदर महिन्याला होणारा बाळाचा विकास\nमोठी मुले (५-८ वर्षे)\nटॉयज़, बुक्स एंड स्कूल\nबेबी गियर एंड नर्सरी\nHome गर्भारपण प्रसुतीपूर्व काळजी गरोदरपणात घाम येणे\nघाम येणे हे गर्भधारणेचे पूर्वलक्षण आहे का\nगर्भवती असताना घाम येण्याची कारणे\nरात्रीचा हायपरहाइड्रोसिस किंवा रात्रीचा घाम कशामुळे येतो\nगरोदरपणात अत्यधिक घामापासून मुक्त कसे व्हावे\nतुम्ही डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा\nगर्भवती महिलेच्या शरीरात असंख्य बदल होत असतात. एकीकडे, शरीरात होणारे बरेच बदल जाणवत नाहीत. दुसरीकडे, काही बदल दिसून येतात आणि स्त्रीच्या दैनंदिन जीवनशैलीत बदल घडवून आणतात. खूप घाम येणे हा एक असा शारीरिक बदल आहे ज्याचा अनुभव गर्भवती महिलेस येतो.\nघाम येणे हे गर्भधारणेचे पूर्वलक्षण आहे का\nमूड सविंग्ज, स्तनांमध्ये सूज येणे आणि तीव्र थकवा येणे ह्या गर्भधारणेच्या लक्षणांसारखेच घाम येणे हे गर्भधारणेचे लक्षण आहे. गरोदरपणात हातापायांना घाम येणे सामान्य आहे, कारण संप्रेरकांच्या पातळीत वारंवार बदल होत असतात आणि नवीन हार्मोन्समुळे हॉट फ्लॅशेसचा त्रास होऊ शकतो.\nगर्भवती असताना घाम येण्याची कारणे\nगरोदरपणात स्त्रियांना जास्त घाम येतो. विशेषतः रात्रीच्या वेळी घाम जास्त प्रमाणात येतो. गर्भवती महिलांमध्ये जास्त घाम येण्याची कारणे इथे दिलेली आहेत;.\nहार्मोन्समधील बदलः गरोदरपणात शरीरात हॉर्मोन्सच्या पातळीत बरीच चढ उतार होत असते आणि त्यामुळेच जास्त प्रमाणात घाम येतो.\nऔषधे: ताप, मळमळ आणि नैराश्यासाठी औषधे घेतल्यास शरीराच्या तापमानात बदल होऊ शकतात आणि विशेषत: रात्रीच्या वेळी घाम येणे हा ह्या औषधांचा दुष्परिणाम असू शकतो.\nरक्तप्रवाहात वाढ: गरोदरपणात, तुमच्या रक्तातील प्लाझ्माची पातळी खूप वाढते, आणि त्वचेच्या पृष्ठभागावर जास्त प्रमाणात रक्तपुरवठा होतो. शरीराच्या तपणात होणारी वाढ हे अति घामाचे कारण असू शकते.\nतणावास कारणीभूत क्रियाकलाप: व्यायामासारख्या बर्याच हालचाली केल्यामुळे अति घाम येऊ शकतो.\nसंक्रमण आणि आजार: गरोदरपणात घाम येण्याचे आणखी एक कारण म्हणजे संक्रमण किंवा आजारपण असू शकते. हॉजकिनचा लिम्फोमा हा कर्करोगाचा एक प्रकार आहे जो लसीका प्रणालीत गरोदरपणात विकसित होतो.\nथायरॉईड ग्रंथीतील बदलः गर्भवती महिलेच्या शरीरात होणाऱ्या हॉर्मोन्स मधील बदलांमुळे थायरॉईड संप्रेरकाची पातळी वाढू शकते. ही परिस्थिती अत्यधिक घामाचे कारण असू शकते.\nमसालेदार अन्न आणि चहाच्या पानांत किंवा कॉफीच्या बियांत असणारे उत्तेजक पदार्थ हे शरीरातील चयापचय दर वाढवतात ��णि त्यामुळे घाम येतो.\nरात्रीचा हायपरहाइड्रोसिस किंवा रात्रीचा घाम कशामुळे येतो\nगरोदरपणात हॉर्मोन्समध्ये होणाऱ्या बदलांमुळे रात्री झोपताना जास्त घाम येऊ शकतो. ही स्थिती रात्रीचा हायपरहाइड्रोसिस म्हणून ओळखली जाते आणि स्त्रीच्या रजोनिवृत्तीच्या संक्रमण काळातही ती सामान्य आहे. त्यामागील खरे कारण कळणे आणि फरक करणे आवश्यक आहे. गरोदरपणात होणाऱ्या हार्मोन्समधील बदलांमुळे किंवा उबदार वातावरणामुळे, रात्रीचा घाम येणे सामान्य आहे. परंतु हे मूलभूत आजार किंवा संसर्गामुळे देखील होऊ शकते आणि त्यास उपचारांची आवश्यकता असेल.\nगरोदरपणात अत्यधिक घामापासून मुक्त कसे व्हावे\nघामासाठी काहीच उपचार नसले तरी, येथे अशा काही टिप्स आहेत ज्यामुळे त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी आणि तुम्हाला बरे वाटण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकेल.\nसजलीत राहण्यासाठी पाणी प्या. तुमच्या शरीरातील उष्णता कमी होऊन तुम्हाला थंड वाटेल अशा खाद्य पदार्थांचे सेवन करा.\nतापमान जास्त असेल तेव्हा जड व्यायाम करणे टाळा. वातानुकूलित खोल्यांमध्ये व्यायामास प्राधान्य द्या. सकाळी किंवा संध्याकाळी लवकर फिरायला जा.\nकपड्यांचे बरेच थर घालणे टाळा. मऊ मटेरियलचे बनलेले हलक्या रंगाचे कपडे घाला. हवा खेळती राहील अशा मटेरियलच्या कपड्यांची निवड करा, म्हणजे त्यात उष्णता अडकून राहणार नाही.\nआपल्या शरीरावर टाल्कम पावडर लावा, विशेषत: ज्या भागात घर्षण होण्याची शक्यता आहे अशा ठिकाणी टाल्कम पावडर लावल्यास घाम शोषला जाईल.\nदिवसा विशेषतः उन्हाळ्याच्या काळात थेट सूर्यप्रकाशापासून दूर रहा. वातानुकूलित जागेत वेळ घालविण्यामुळे आपले शरीर थंड राहील आणि घाम कमी होईल.\nआंघोळीच्या टॉवेलवर झोपा किंवा पलंगावर जास्तीचे बेडशीट घालून घ्या. ह्यामुळे अतिरिक्त घाम शोषला जाण्यास आणि कोरडे राहण्यास मदत होईल.\nमसालेदार अन्न खाणे आणि गरम पेये पिणे टाळा कारण त्यामुळे तुम्हाला घाम येऊ शकतो. अल्कोहोल, कॅफीनयुक्त पेय आणि चॉकलेट किंवा मिठाई खाणे टाळावे.\nस्वत: ला कोंडून घेऊ नका. हवा खेळती राहण्यासाठी आणि ताजी हवा मिळण्यासाठी खिडक्या खुल्या ठेवा. वारा लागल्यामुळे घाम कोरडा होण्यास मदत होईल.\nविशेषत: झोपायच्या आधी आंघोळ करावी.\nनैसर्गिक ताज्या फळांचा आणि भाजीपाल्याचा रस प्या. ते आवश्यक पोषण प्रदान करतात आणि आपल���याला थंड देखील ठेवतात. सोडा आणि पॅक केलेला रस टाळा कारण त्यात भरपूर साखर असते.\nत्वचेवर जास्त तेल, मेकअप किंवा बॉडी लोशन लावू नका.\nअँटीपर्स्पिरंट लावल्यास घाम कमी होण्यास मदत होते.\nकेस लांब असल्यास घाम येणे वाढू शकते. केसांची वेणी घाला.\nजेव्हा तुम्हाला हॉट फ्लॅशेसचा अनुभव येतो तेव्हा आपल्या जवळ एक स्प्रे बाटली ठेवा आणि आपल्या चेहऱ्यावर पाण्याने स्प्रे करा.\nतुम्ही डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा\nअति ताप किंवा हृदयाचे ठोके खूप वेगाने पडत असल्यास आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. घाम येणे हे कर्करोग किंवा ल्युकेमिया सारख्या गंभीर आजाराचे लक्षण असू शकते. आपल्याला वाटत असलेल्या कोणत्याही अस्वस्थतेबद्दल आपल्या डॉक्टरांना माहिती द्या. घाम येणे नियंत्रित करण्यासाठी आपल्याला कोणत्याही चाचण्या किंवा औषधाची आवश्यकता असल्यास डॉक्टर निर्णय घेतील.\nगरोदरपणात घाम येणे असामान्य नाही. ह्यामुळे काही वेळा अस्वस्थ वाटू शकते परंतु ते आपल्या नियंत्रणाबाहेर आहे. घाम कमी करण्यासाठी आणि त्याचा तुमच्यावर फारसा परिणाम होणार नाही ह्यासाठी तुम्ही आवश्यक ती खबरदारी घेऊ शकता.\nगरोदरपणातील मानेचे दुखणे: कारणे, घरगुती उपाय आणि प्रतिबंध\nगरोदरपणातील उचकी: कारणे आणि उपाय\nबाळांमधील पोटशूळावर (कोलिक) घरगुती उपाय\nगरोदरपणात 'नायटा' हा त्वचेचा संसर्ग होणे - लक्षणे, परिणाम आणि उपाय\n४० आठवड्यांच्या गर्भवती आहात आणि प्रसूतीची लक्षणे नाहीत - तुम्ही काळजी करावी का\nगरोदरपणात योनीला खाज सुटणे\nगरोदरपणात भूक न लागणे: कारणे आणि उपाय\nगरोदरपणात पायांवर सूज येण्याच्या समस्येवर १७ परिणामकारक घरगुती उपचार\nगरोदरपणाच्या १० व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन\nगरोदरपणाच्या ९ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन\nगरोदरपणात गुदाशयातून रक्तस्त्राव होणे: कारणे, उपाय आणि प्रतिबंध\nगरोदरपणात योनीला येणारा दुर्गंध: कारणे आणि उपचार\nगरोदरपणात भारतीय पद्धतीचे शौचालय वापरणे सुरक्षित आहे का\n४० आठवड्यांच्या गर्भवती आहात आणि प्रसूतीची लक्षणे नाहीत - तुम्ही काळजी करावी का\nगरोदरपणात होणारा 'मॉर्निंग सिकनेस'\nगरोदरपणाच्या ७ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन\nगरोदरपणातील विषमज्वर (टायफॉईड): कारणे,लक्षणे आणि उपचार\nगरोदरपणात छातीत जळजळ होणे: लक्षणे, कारणे आणि उपचार\nगरोदरप���ातील मूळव्याधीवर २१ सर्वोत्तम घरगुती उपाय\nगरोदरपणात चालणे: फायदे, सुरक्षा आणि धोके\nनॉर्मल प्रसूतीसाठी गरोदर असताना करावेत असे १० परिणामकारक व्यायामप्रकार\nगरोदरपणाच्या १२ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन\nIn this Articleतुम्हाला गरोदरपणाच्या १२व्या आठवड्यात अल्ट्रासाऊंड स्कॅनची गरज का असतेतुमच्या गरोदरपणाच्या १२ व्या आठवड्याच्या स्कॅनची तयारी कशी करावीतुमच्या गरोदरपणाच्या १२ व्या आठवड्याच्या स्कॅनची तयारी कशी करावीह्या अल्ट्रासाऊंड स्कॅनला किती वेळ लागतोह्या अल्ट्रासाऊंड स्कॅनला किती वेळ लागतो१२ व्या आठवड्याचे अल्ट्रासाऊंड स्कॅन कसे केले जाते१२ व्या आठवड्याचे अल्ट्रासाऊंड स्कॅन कसे केले जातेस्कॅनमध्ये काय पाहिले जाऊ शकतेस्कॅनमध्ये काय पाहिले जाऊ शकते१२ व्या आठवड्याच्या अल्ट्रासाऊंड स्कॅनमध्ये डाउन सिंड्रोम अचूकपणे शोधता येतो का१२ व्या आठवड्याच्या अल्ट्रासाऊंड स्कॅनमध्ये डाउन सिंड्रोम अचूकपणे शोधता येतो कास्कॅनमध्ये काही विकृती आढळल्यास कायस्कॅनमध्ये काही विकृती आढळल्यास कायहा स्कॅन गरोदरपणातील चाचण्यांचा भाग आहे काहा स्कॅन गरोदरपणातील चाचण्यांचा भाग आहे का\nगरोदरपणात सोडा (शीतपेये) पिणे सुरक्षित आहे का\nछोट्या मुलांचे उन्हापासून संरक्षण कसे कराल\n१ वर्षाच्या बाळासाठी आहाराची योजना: तुमच्या बाळाला काय खायला द्याल\n‘त’ आणि ‘त्र’ अक्षरावरून मुलींची अर्थासहित १५० नावे\n४-६ महिन्यांच्या बाळाची झोप\n१४ महिन्यांच्या बाळासाठी अन्नपदार्थ – विविध पर्याय, आहार तक्ता आणि पाककृती\nबाळाने तोंडात हात घालण्याची कारणे आणि उपाय\nबाळांसाठी चिकू: आरोग्यविषयक फायदे आणि पाककृती\n‘क्ष’ आणि ‘ष’ अक्षरावरून मुलींची अर्थासहित ६० नावे\nह्या संकेतस्थळावरील माहिती ही ढोबळ स्वरूपाची आहे आणि फक्त शिक्षित करण्याच्या हेतूने ती उपलब्ध आहे. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ किंवा संबंधित आरोग्य सेवा प्रदाता ह्यांच्या सल्ल्याला ती पर्यायी ठरू शकत नाही. आपणास स्वतःच्या अथवा आपल्या बाळाच्या किंवा मुलाच्या आरोग्यविषयक शंका असतील तर कृपया आपल्या वैद्यांशी संपर्क साधावा. आपण हे लक्षात घ्यावे की ह्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या संवाद प्रक्रियेला मर्यादा आहेत. तुम्हाला लागणारी मदत किंवा मिळणारा प्रतिसाद हा फक्त लेखकाकड���न दिला जातो. पेरेंटिंग.फर्स्टक्राय.कॉम कुठल्याही चुका, वगळलेली माहिती किंवा कुठलेही चुकीचे भाष्य ह्यांची जबाबदारी घेत नाही. हे संकेतस्थळ वापरताना तुम्हाला सर्व अटी व शर्ती बंधनकारक आहेत असे निर्देशीत करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00665.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://mr.binicdiatech.com/t-c-t-saw-blade-for-grooving-product/", "date_download": "2022-01-23T21:34:50Z", "digest": "sha1:P3R3224SWZRIJDDU2FDZOHSIL27IANUE", "length": 14765, "nlines": 252, "source_domain": "mr.binicdiatech.com", "title": "उत्पादने फॅक्टरी - चीन उत्पादने उत्पादक आणि पुरवठादार", "raw_content": "\nलेसर वेल्डेड डायमंड सॉ ब्लेड\nविट सॉ साठी लेझर वेल्डेड डायमंड ब्लेड\nपेट्रोल सॉ साठी विनामूल्य हँड डायमंड ब्लेड\nसामान्य हेतूसाठी लेझर वेल्डेड ड्राई कटिंग डिस्क\nकंक्रीट सॉ ब्लेड आणि डामर कटिंग ब्लेड\nडायमंड वॉल चेझर ब्लेड\nछान शिवण टाइल ब्लेड\nडायमंड ब्लेड वापरुन सामान्य\nजाळी टर्बो डायमंड ब्लेड\nविभाग टर्बो डायमंड ब्लेड\nविशेष प्रकार टर्बो डायमंड ब्लेड\nडायमंड कटिंग आणि ग्राइंडिंग सॉ ब्लेड\nव्हॅक्यूम ब्रेझ्ड ड्रिल बिट\nव्हॅक्यूम ब्रेझ्ड डायमंड कप व्हील\nव्हॅक्यूम ब्रेझ्ड डायमंड सॉ ब्लेड\nस्टोन आणि टाइलसाठी डायमंड कोर ड्रिल बिट्स\nड्राय डायमंड कोअर ड्रिल बिट्स\nव्हॅक्यूम ब्रेझ्ड डायमंड ब्लेड\nकोटिंग काढणे डायमंड कप व्हील\nकोन ग्राइंडरसाठी कंक्रीट ग्राइंडिंग व्हील\nपीसीडी कोटिंग रिमूव्हल प्लेट\nव्यावसायिक डायमंड फ्लोअर ग्राइंडिंग प्लेट\nव्यावसायिक डायमंड ग्राइंडिंग कप व्हील\nटीसीटीने अॅल्युमिनियमसाठी ब्लेड पाहिले\nटीसीटीने गवतसाठी ब्लेड पाहिले\nटीसीटीने ग्रूव्हिंगसाठी ब्लेड पाहिले\nटीसीटीने धातूसाठी ब्लेड पाहिले\nटीसीटी लाकूड साठी ब्लेड पाहिले\nटीसीटीने लाकडासाठी ब्लेड पाहिले\nटीसीटी लाकूड, उत्तर अमेरिकन \"रेज़रबॅक\" साठी ब्लेड पाहिले\nटीआरटी ग्रोव्हिंग साठी ब्लेड पाहिले\nलेसर वेल्डेड डायमंड सॉ ब्लेड\nविट सॉ साठी लेझर वेल्डेड डायमंड ब्लेड\nपेट्रोल सॉ साठी विनामूल्य हँड डायमंड ब्लेड\nसामान्य हेतूसाठी लेझर वेल्डेड ड्राई कटिंग डिस्क\nकंक्रीट सॉ ब्लेड आणि डामर कटिंग ब्लेड\nडायमंड वॉल चेझर ब्लेड\nछान शिवण टाइल ब्लेड\nडायमंड ब्लेड वापरुन सामान्य\nजाळी टर्बो डायमंड ब्लेड\nविभाग टर्बो डायमंड ब्लेड\nव्हॅक्यूम ब्रेझ्ड ड्रिल बिट\nव्हॅक्यूम ब्रेझ्ड डायमंड कप व्हील\nव्हॅक्यूम ब्रेझ्ड डाय���ंड सॉ ब्लेड\nस्टोन आणि टाइलसाठी डायमंड कोर ड्रिल बिट्स\nड्राय डायमंड कोअर ड्रिल बिट्स\nव्हॅक्यूम ब्रेझ्ड डायमंड ब्लेड\nकोटिंग काढणे डायमंड कप व्हील\nकोन ग्राइंडरसाठी कंक्रीट ग्राइंडिंग व्हील\nपीसीडी कोटिंग रिमूव्हल प्लेट\nव्यावसायिक डायमंड फ्लोअर ग्राइंडिंग प्लेट\nव्यावसायिक डायमंड ग्राइंडिंग कप व्हील\nटीसीटीने अॅल्युमिनियमसाठी ब्लेड पाहिले\nटीसीटीने गवतसाठी ब्लेड पाहिले\nटीसीटीने ग्रूव्हिंगसाठी ब्लेड पाहिले\nटीसीटीने धातूसाठी ब्लेड पाहिले\nटीसीटी लाकूड साठी ब्लेड पाहिले\nटीसीटीने लाकडासाठी ब्लेड पाहिले\nटीसीटी लाकूड, उत्तर अमेरिकन \"रेज़रबॅक\" साठी ब्लेड पाहिले\nव्हॅक्यूम ब्रेझ्ड डायमंड कप डब्ल्यू ...\nव्हॅक्यूम ब्रेझ्ड डायमंड सॉ बी ...\nटीसीटीने ग्रूव्हिंगसाठी ब्लेड पाहिले\nटीसीटीने गवतसाठी ब्लेड पाहिले\nछान शिवण टाइल ब्लेड\nटीसीटीने ग्रूव्हिंगसाठी ब्लेड पाहिले\nटीसीटीने ग्रूव्हिंगसाठी ब्लेड पाहिले\nलाकूड आणि खालच्या स्कोअरिंगसाठी तीक्ष्ण साठी\n* वाढवलेला चाप दात, जास्त कार्यक्षमता.\n22 मिमी ओपनिंग एंगल ग्राइंडर सह सुसंगत.\n* पाहिले दात उघडलेले नाहीत, जे सुरक्षीत आणि नवशिक्यांसाठी अधिक योग्य आहेत.\n* स्थापित आणि वापरण्यास सुलभ, अनावश्यक सामग्री काढण्यास सक्षम.\n* लाकूडकाम, लाकडी कोरीव काम, रूट कोरीव काम, चहाची ट्रे आणि कॉफी टेबल पॉलिशिंग इ. साठी अर्ज करा.\n* ट्रायडंट-एट आर्क डिझाइन पीसणारी मालमत्ता जास्तीत जास्त करण्यासाठी एक गुळगुळीत आणि नियंत्रित करण्यायोग्य ग्राइंडिंग आणि पॉलिशिंग क्रिया प्रदान करते.\nटीसीटीने ग्रूव्हिंगसाठी ब्लेड पाहिले\n- 6 दात सॉ चा ब्लेड वापरताना ते कोणत्याही दिशेने जाऊ शकते आणि वेगवेगळ्या कटिंग गरजा पूर्ण करू शकते. तो अधिक मोबाइल आहे.\n- 6-टूथ टंगस्टन कार्बाईड सुरक्षित ड्राइव्ह ऑपरेशनची हमी देते आणि उच्च वेगाने इष्टतम अनुमत रेडियल प्रतिबाधा निर्माण करते.\n- सतत ऑपरेशनमध्येही सॉ ब्लेड गरम होणार नाही. डिस्क बॉडी उच्च कार्बन स्टीलने बनलेली आहे आणि जाडी 2.2 मिमी आहे.\n- पार्टिकलबोर्ड, प्लायवुड, लॅमिनेट, ड्रायवॉल, प्लास्टिक कापून. खोदकाम करणे, आकार देणे, ट्रिम करणे आणि पीसणे.\n- दातांचा आकार नमुना गुळगुळीत आणि कट गुळगुळीत आणि व्यवस्थित असल्याचे सुनिश्चित करते.\n- सॉ ब्लेडमध्ये कमी प्रमाणात दात असतात आणि तो मोडतोड सहजतेने काढू शकतो आणि सॉ ब्लेड गरम होणार नाही.\nम्हणूनच, आरी ब्लेडचे आयुष्य खूप मोठे आहे.\n- 6 दात म्हणजे ब्लेड अधिक गोलाकार असतो आणि बॅकलॅश टाळण्यास मदत केली पाहिजे - तीव्र कडकपणा ज्यामुळे अपघात आणि नुकसान होऊ शकते\n- वेगवान लाकडासाठी लाकडी सामग्रीची ग्राइंडर चालवा - उच्च कार्यक्षमतेसाठी डिझाइन केलेले युनिक बिट सॉ ब्लेड (12 200 आरपीएम पर्यंत) कोन ग्राइंडर (एलबीएम)\n- हे सॉ ब्लेड कोन ग्राइंडरसाठी डिझाइन केले आहे. विशेष डिझाइन आणि तिन्ही दात सुरक्षित आणि सोयीस्करपणे कार्यरत आहेत. कारण अप्रशिक्षित लोकांनाही हाताळणे सोपे आहे.\nलाकूड, एमडीएफ (हार्डबोर्ड) आणि पार्टिकलबोर्ड, लॅमिनेट फ्लोअरिंग, प्लास्टरबोर्ड, पार्केट (हार्डवुड), प्लास्टिक आणि पीव्हीसी, प्लायवुड बनविण्यासाठी डिझाइन केलेले.\nमागील: टीसीटीने गवतसाठी ब्लेड पाहिले\nपुढे: टीसीटीने धातूसाठी ब्लेड पाहिले\nआकार (मिमी) दात बोर.डी (मिमी)\nछान शिवण टाइल ब्लेड\nव्हॅक्यूम ब्रेझ्ड डायमंड सॉ ब्लेड\nकंक्रीट सॉ ब्लेड आणि डामर कटिंग ब्लेड\nव्यावसायिक डायमंड फ्लोअर ग्राइंडिंग प्लेट\nपत्तायुनिट 706, इमारत 25, क्रमांक 8633 झोंगचुन रोड, शांघाय, चीन\nकामकाजी वेळ09:00 ~ 18:00 मोडे ते शनिवार\n© कॉपीराइट - 2020-2021: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00666.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "http://mr.foundrytech.cn/news/what-issues-should-be-considered-when-automatic-molding-line-layout/", "date_download": "2022-01-23T22:34:01Z", "digest": "sha1:TH3AZ56OCPL25PP467SANQ2U4Z4PMYHE", "length": 8872, "nlines": 154, "source_domain": "mr.foundrytech.cn", "title": "बातमी - स्वयंचलित मोल्डिंग लाइन लेआउट करताना कोणत्या समस्यांचा विचार केला पाहिजे?", "raw_content": "\nस्टॅटिक प्रेशर मोल्डिंग लाइन\nएअर मल्टी- पिस्टन मोल्डिंग मशीन\nहायड्रॉलिक मल्टी- पिस्टन मोल्डिंग मशीन\nझोल्ट स्क्विझिंग मोल्डिंग मशीन\nस्टॅटिक प्रेशर मोल्डिंग मशीन\nक्षैतिज फ्लास्कलेस मोल्डिंग लाइन\nस्वयंचलित मोल्डिंग लाइन लेआउट करताना कोणत्या समस्यांचा विचार केला पाहिजे\nस्वयंचलित मोल्डिंग लाइन लेआउट करताना कोणत्या समस्यांचा विचार केला पाहिजे\nस्वयंचलित मोल्डिंग लाइन लेआउट करताना कोणत्या समस्यांचा विचार केला पाहिजे\n1. मोल्डिंग एंटरप्राइझच्या उत्पादन लाइनच्या मुख्य आणि सहायक मशीनची निवड आणि उत्पादन रेषाची मांडणी. मॉडेलिंग डिझाइनमुळे प्रामुख्याने सा��ान्य चिकणमाती वाळू, सोडियम सिलिकेट वाळू आणि राळ वाळू यावर परिणाम होतो अशा प्रकारच्या साहित्याचा; मॉडेलिंग संशोधन पद्धती; मेटल उत्पादनांच्या श्रेणी, जसे कास्ट लोह आणि कास्ट स्टील; कास्टिंग सिस्टमच्या वेळेसाठी आकार आणि आवश्यकता कास्ट करणे; कास्टिंग उत्पादन गुणवत्ता आणि अचूकतेचा थेट परिणामांवर परिणाम होऊ शकतो.\n२. मोल्डिंग मशीनचे फॉर्म, तपशील आणि कार्यप्रदर्शन हे निर्णायक घटक आहेत जे उत्पादन लाइनच्या वायरिंगवर परिणाम करतात. उदाहरणार्थ, सामान्य मोल्डिंग मशीन वापरायचे की स्टॅटिक प्रेशर मोल्डिंग मशीन, एकल मशीन असो की युनिट असेंब्ली लाइन, उत्पादकता, यांत्रिकीकरण व ऑटोमेशन इत्यादी, जे थेट सहाय्यक यंत्रसामग्रीची निवड आणि लेआउट ठरवते. उत्पादन ओळ.\nProduction. उत्पादन रेषाची ऑपरेशन आणि व्यवस्थापन पद्धत सहाय्यक यंत्रणेच्या स्ट्रक्चरल डिझाइन फॉर्मवर आणि उत्पादन रेषेच्या लेआउट लर्निंग पध्दतीवर परिणाम करेल, उदाहरणार्थ, सतत किंवा निरंतर.\n4. उत्पादन लाइनचे नियंत्रण आणि व्यवस्थापन पद्धती आणि संबंधित सिग्नल पाठविण्याचे साधन असेंब्ली लाइन machineक्सिलरी मशीन आणि कास्टिंग कन्व्हेयर आणि उत्पादन लाइनच्या वायरिंग डिझाइन फॉर्मची स्थानिक संस्था रचना प्रभावित करतात.\n5. फॅक्टरी परिस्थिती आणि पर्यावरणीय संरक्षण आवश्यकता मुख्य आणि सहायक मशीनच्या लेआउटवर देखील परिणाम करतात. जुन्या कार्यशाळेच्या नूतनीकरणामध्ये मॉडेलिंग एंटरप्राइझच्या निर्मिती लाइनच्या लेआउटसाठी हे विविध प्रतिबंध आणि आवश्यकता असतील. कधीकधी आमच्या कार्यशाळेतील धूळ प्रतिबंध आणि पर्यावरण ध्वनी कमी करण्याच्या आवश्यकतांचा परिणाम मुख्य आणि सहायक मशीनच्या निवडीवर देखील परिणाम करेल. उदाहरणार्थ, आवाजाचे काटेकोरपणे नियंत्रण करण्यासाठी, उत्पादन लाइन कंपन शेकर वापरू शकत नाही, परंतु ड्रम शेकर वापरू शकते.\nपोस्ट वेळः फेब्रुवारी -01 -2121\nआमच्याशी संपर्क साधा ग्राहकांसाठी मूल्य तयार करीत आहे\nबी-70०6, वेफांग हेड ऑफिस बेस, क्र .२ 9999 Be बेहाई रोड, हॅन्टिंग जिल्हा, वेफांग सिटी, शेडोंग प्रांत\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव.\nगरम उत्पादने - साइट मॅप\nसँडबॉक्स, फ्लास्क मोल्ड मशीन, मोल्डिंग कास्टिंग फ्लास्क, अर्ध-स्वयंचलित मोल्डिंग मशीन, फ्लास्क मोल्डिंग, पंच आउट मशीन,\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00666.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://mazespandan.com/tag/corona-dipawali/", "date_download": "2022-01-23T21:56:58Z", "digest": "sha1:PH7WWMFMGTMH6ODKO7Y7DDE5VX4VZEVC", "length": 6252, "nlines": 141, "source_domain": "mazespandan.com", "title": "corona dipawali – स्पंदन", "raw_content": "\nमराठी मन, मराठी स्पंदन..\nयाला जीवन ऐसे नाव..\nरेल्वेत बर्थ कसे बुक केले जातात\nलिहावेस वाटले म्हणून…लेखक: राजेश केशव शिंदे..विषय :- लॉकडाउन आणि लॉकडाउन मधला उद्योगधंदा. आज सर्वत्र पून्हा लॉकडाउन लागलय..पण काही निम्मिताने ऑफिस गेलेलो. काम आटोपून दुचाकीवरून घराकङे येत असताना नकळत नजर एका … Read More\nरांगोळ्या म्हणजेच हिंदू मंत्रोच्चारांचे Print Outs( दुर्मीळ वेगळी माहिती जाणून घ्या ) रांगोळी आणि रांगोळ्या काढणे याबद्दल सर्व माहिती भारतीय हिंदूंना वेदकालापासूनच आहे. वेद, रामायण,महाभारत,अनेक काव्ये, साहित्य, धार्मिक ग्रंथ — … Read More\nयाला जीवन ऐसे नाव..\nरेल्वेत बर्थ कसे बुक केले जातात\nवपुंच्या साहित्यरूपी अथांग महासागराला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न.\nGood Thoughts Google Groups Life Technology Uncategorized Whatsapp आध्यात्मिक ऐतिहासिक कविता कुठेतरी वाचलेले.. जरा हटके जागतिक राजकारण दिनविशेष प्रेम प्रेरणादायी मराठी सण राजकीय राशिभविष्य २०२१ राशीचक्र वपु विचार विनोदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00666.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"}
+{"url": "https://www.nilkantheshwarsamachar.page/2020/09/msPcAj.html", "date_download": "2022-01-23T21:25:26Z", "digest": "sha1:NMXHJFNFFOEF2UP4XDDMFQZS7IJ2L3H4", "length": 5081, "nlines": 30, "source_domain": "www.nilkantheshwarsamachar.page", "title": "अनुसूचित जमातीच्या आरक्षण तात्काळ अमलबजावणी करण्याची धनगर समाजाची मागणी", "raw_content": "\nअनुसूचित जमातीच्या आरक्षण तात्काळ अमलबजावणी करण्याची धनगर समाजाची मागणी\nअनुसूचित जमातीच्या आरक्षण तात्काळ अमलबजावणी करण्याची धनगर समाजाची मागणी\nनिलंगा: अनुसूचित जमातीच्या आरक्षण तात्काळ अमलबजावणी करावी अशी मागणी निलंगा तालुका धनगर आरक्षण कृती समितीने उपजिल्हाधिकारी च्या मार्फत मुख्यमंत्री मा उद्धवजी ठाकरे यांच्याकडे केली आहे.\nमहाराष्ट्रतील धनगर समाजाची अनेक दिवसांपासूनची मागणी आहे या मागणीसाठी महाराष्ट्रभर धरणे अदोलन मोर्चे रस्ता रोको आमरण उपोषण करीत आहेत गत भाजपा सरकारने आरक्षण देण्याचं आश्वासन दिले होते त्यांनीही दिलेला शब्द पाळला नाही. धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करण्यास सर्वच राजकीय पक्षांनी पाठींबा दिलेला आहे. आता आघाडी सरकार आहे या आघाडीत कॉग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना पक्षा चे सरकार आहेे. या तिन्ही पक्षाचा पाठींबा आहे मग विरोध राहिला नाही तरी सरकारने तात्काळ धनगर समाजाचे संविधानिक न्याय हक्काचे अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची तात्काळ अमलबजावणी करा,अशी मागणी निलंगा तालुका धनगर आरक्षण कृती समितीच्यावतीने उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहेे. या निवेदनावर जेष्ठ समाज सेवक झटींग (अण्णा)म्हेत्रे युवराज जोगी मुरलीधर अचूळे नामदेव काळे भगीरथ वरवटे संदीप वजीर इंद्रजित कोकरे लक्ष्मण पाटील आदी सह धनगर समाज बांधवांच्या सह्या आहेत.\nश्री हावगीस्वामी महाविद्यालयातील बारावीच्या निकालाची उज्ज्वल परंपरा कायम.\nJuly 17, 2020 • विक्रम हलकीकर\n*महाराष्ट्र महाविद्यालयात कृषी दिनानिमित्त वृक्षारोपन\nJuly 01, 2021 • विक्रम हलकीकर\nमतदार यादीतील नाव वगळणे, समाविष्ठ करणे व दुरुस्ती करुन घेण्याचे आवाहन\nउदगीर शहरामध्ये पर्यावरण,आरोग्य संवर्धन आणि प्रदूषमुक्तीसाठी आयोजित भव्य सायकल रलीमध्ये उदगीरकरांनी सहभागी व्हावे मुख्याधिकारी भारत राठोड\nबेवारस पडलेल्या इसमाचा जीव वाचविला : माजी नगरसेवक अहमद सरवर यांची तत्परता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00666.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://mr.foundrytech.cn/sand-casting-molding-line-used-casting-molding-box-for-foundry-product/", "date_download": "2022-01-23T21:15:08Z", "digest": "sha1:LJXAFW33XPEGLNC3XS5W76GQBGAJLEMX", "length": 11987, "nlines": 197, "source_domain": "mr.foundrytech.cn", "title": "चीन रेत कास्टिंग मोल्डिंग लाइन फाउंड्री फॅक्टरी आणि पुरवठादारांसाठी कास्टिंग मोल्डिंग बॉक्स वापरली सोफिक", "raw_content": "\nस्टॅटिक प्रेशर मोल्डिंग लाइन\nएअर मल्टी- पिस्टन मोल्डिंग मशीन\nहायड्रॉलिक मल्टी- पिस्टन मोल्डिंग मशीन\nझोल्ट स्क्विझिंग मोल्डिंग मशीन\nस्टॅटिक प्रेशर मोल्डिंग मशीन\nक्षैतिज फ्लास्कलेस मोल्डिंग लाइन\nरेत कास्टिंग मोल्डिंग लाइन फाउंड्रीसाठी कास्टिंग मोल्डिंग बॉक्स वापरली\nरेत कास्टिंग मोल्डिंग लाइन फाउंड्रीसाठी कास्टिंग मोल्डिंग बॉक्स वापरली\nमोल्डिंग फ्लास्क फाउंड्रीमध्ये वापरलेले एक साधन आहे. जेव्हा मोल्डिंग मशीन कार्य करते, तेव्हा मोल्डिंग फ्लास्क एक विशिष्ट रचना तयार करण्यासाठी वाळू धारण करते.\nआम्हाला ईमेल पाठवा पीडीएफ म्हणून डाउनलोड करा\nमोल्डिंग फ्लास्क फा���ंड्रीमध्ये वापरलेले एक साधन आहे. जेव्हा मोल्डिंग मशीन कार्य करते, तेव्हा मोल्डिंग फ्लास्क एक विशिष्ट रचना तयार करण्यासाठी वाळू धारण करते. मोल्डिंग फ्लास्कद्वारे ठेवलेल्या मोल्ड केलेल्या वाळूमध्ये वितळलेल्या लोखंडासारखे साहित्य ओतल्यानंतर, वितळवलेली सामग्री घट्ट होईल आणि आपल्याला आवश्यक असलेल्या कास्टिंगसाठी तयार करेल. मोल्डिंग फ्लास्क सामान्यत: कास्ट लोहाच्या सामग्रीपासून बनविले जाते आणि नंतर वैशिष्ट्य पूर्ण करण्यासाठी मशीन बनविले जाते.\nमोल्डिंग बॉक्स, ज्याला सॅन्ड बॉक्स, मोल्डिंग बॉक्स किंवा मोल्डिंग लाइनसाठी वाळू मोल्डिंग बॉक्स असेही म्हणतात फाउंड्रीच्या स्वयंचलित आणि अर्ध-स्वयंचलित मोल्डिंग लाइनसाठी आवश्यक तांत्रिक उपकरणे आहेत. आम्ही प्रक्रिया करण्यासाठी प्रगत सीएनसी मशीन टूल्स वापरतो आणि वाळूच्या पेटीची उच्च सुस्पष्टता आणि विनिमयक्षमता सुनिश्चित करण्यासाठी त्रिमितीय समन्वय मोजण्याचे साधन वापरतो. वाळूचा बॉक्स चांगला कडकपणा आणि उच्च दाब शॉक प्रतिरोधनाची वैशिष्ट्ये असलेल्या डिल्टील लोखंडी, उच्च-ग्रेड राखाडी कास्ट लोहाचा किंवा वेल्डेड स्टील प्लेटचा बनलेला आहे. आम्ही ग्राहकांच्या आवश्यकतेनुसार विविध प्रकारचे वाळू बॉक्स डिझाइन आणि तयार करू शकतो किंवा ग्राहकांच्या रेखाचित्र व तांत्रिक आवश्यकतांनुसार वाळूचे बॉक्स तयार करू शकतो.\n1. मोठ्या / मध्यम आकाराच्या कास्टिंगवर तसेच लहान आकारातील फोकस.\n२. राळ-बोंडेड वाळू कास्टिंग प्रक्रियेसह ग्रे आयरन / ड्युटाईल लोखंडी निर्णायक.\n1. ग्राहकांकडून नमुना किंवा रेखांकन\n२.कूलिंग प्रस्ताव व चर्चा\n3.3 डी टूलींग डिझाइन\n5. खडबडीत भाग निर्माता\n7. फिटिंग आणि समाप्त\n8. टूलिंग मापन आणि तपासणी\n14. ग्राहकाद्वारे नमुना मंजुरी\nआमच्या कारखान्यास सॅन्डबॉक्स आणि ट्रॉली उत्पादनाचा अनुभव 40 वर्षांहून अधिक आहे आणि त्याने स्वयंचलित मोल्डिंग लाइन, अर्ध-स्वयंचलित मोल्डिंग लाइन आणि मशीनीकृत मोल्डिंग लाइन, केडब्ल्यू, एचडब्ल्यूएस, + जीएफ +, सिंटो, यासह विविध मोल्डिंग लाइनसाठी वाळूचे बॉक्स आणि ट्रॉली उपलब्ध करुन दिल्या आहेत. एफए , एफएच इ.\nआम्ही चीनमधील फ्लास्कचे सर्वोत्कृष्ट व्यावसायिक निर्माता आहोत आणि आम्ही उत्कृष्ट गुणवत्तेची हमी देण्यासाठी अचूक मशीनिंग केंद्रे आणि समन्वय तपासणी कठोर गुणवत्ता नियंत्रण प्रणाली वापरतो.\nराळ वाळू प्रक्रिया कास्टिंग पुरवठा\nमागील: फाउंड्री कास्टिंग मशीनसाठी चीन कास्ट लोह मोल्डिंग लाइन मेटल कास्टिंग वाळू मोल्डिंग मशीन\nपुढे: चांगले डिझाइन केलेले चीन हायड्रॉलिक प्रेशर वाळू मोल्डिंग मशीन किंमत\nस्वयंचलित फ्लास्कलेस मोल्ड लाइन\nफ्लास्क विभक्त करणारे डिव्हाइस\nफाउंड्री वाळू मिक्सर मशीन\nतुमचा संदेश इथे लिहा आणि तो आम्हाला पाठवा\nआमच्याशी संपर्क साधा ग्राहकांसाठी मूल्य तयार करीत आहे\nबी-70०6, वेफांग हेड ऑफिस बेस, क्र .२ 9999 Be बेहाई रोड, हॅन्टिंग जिल्हा, वेफांग सिटी, शेडोंग प्रांत\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव.\nगरम उत्पादने - साइट मॅप\nमोल्डिंग कास्टिंग फ्लास्क, सँडबॉक्स, फ्लास्क मोल्डिंग, पंच आउट मशीन, अर्ध-स्वयंचलित मोल्डिंग मशीन, फ्लास्क मोल्ड मशीन,\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00667.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://barshilive.com/it-is-a-matter-of-satisfaction-that-there-is-no-interim-stay-on-post-graduate-medical-maratha-reservation/", "date_download": "2022-01-23T21:31:10Z", "digest": "sha1:JVA2XMSPXWVELPYCQUEWBHKDXHNAFKN3", "length": 9358, "nlines": 98, "source_domain": "barshilive.com", "title": "पदव्युत्तर वैद्यकीय मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती नाही ही समाधानाची बाब", "raw_content": "\nHome महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती नाही ही समाधानाची बाब\nपदव्युत्तर वैद्यकीय मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती नाही ही समाधानाची बाब\nपदव्युत्तर वैद्यकीय मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती नाही ही समाधानाची बाब\nमराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया\nआमच्या फेसबुक पेज ला लाईक करा\nमुंबई, दि. १५ : पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेतील मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज नकार दिला, ही अत्यंत समाधानाची बाब आहे. आरक्षणाला विरोध करणाऱ्यांनी वारंवार अंतरिम स्थगिती देण्याची मागणी केली. परंतु, राज्य शासनाच्या वकिलांनी प्रभावी बाजू मांडली व विद्यार्थ्यांना दिलासा मिळवून दिला, याचा आनंद आहे, अशी प्रतिक्रिया मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.\nसर्वोच्च न्यायालयात आज मराठा आरक्षणाच्या संदर्भात झालेल्या सुनावणीवर ते बोलत होते. श्री. ���व्हाण म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या मूळ याचिकेवर २७ जुलैपासून नियमित सुनावणी करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे. या सुनावणीत राज्य शासन भक्कमपणे बाजू मांडेल.\n#PGMedicalAdmission चे #मराठाआरक्षण स्थगित करण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज नकार दिला, याचा मनःस्वी आनंद आहे. आरक्षणाच्या विरोधकांनी वारंवार अंतरिम स्थगिती मागितली. परंतु, राज्य शासनाच्या वकिलांनी प्रभावी बाजू मांडून विद्यार्थ्यांना दिलासा मिळवून दिला. सर्वोच्च न्यायालयाचे आभार. pic.twitter.com/ZKs0gylvSH\nशासनाच्या वतीने मुकूल रोहतगी व परमजितसिंग पटवालिया युक्तीवाद करणार असून, प्रख्यात वकिल कपिल सिब्बल व रफिक दादा हे मराठा आरक्षणाच्या बाजूने हस्तक्षेप याचिकाकर्त्यांच्या वतीने बाजू मांडणार आहेत.\nआजच्या सुनावणीत वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशास अंतरिम स्थगिती न दिल्याबद्दल श्री. चव्हाण यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले.\nPrevious articleभाग-1 : आपला व्यवसाय यशस्वी कसा करावा हा प्रश्न सतावत असेल तर हा लेख वाचायला हवा\nNext articleरिलायन्स इंडस्ट्री वार्षिक सभा: जिओ प्लॅटफॉर्मवर गुगलची 33,737 कोटी रुपयांची गुंतवणूक ; वाचा मुकेश अंबानींच्या 10 महत्वपूर्ण घोषणा\nसोलापुरात शेततळ्यात बुडून आईसह दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू\nकरमाळ्याचा पोलिस लाच स्वीकारताना ‘एसीबी’च्या जाळ्यात\nसांगोला : शेततळ्यात पडून पती-पत्नीचा मृत्यू; सांगोला तालुक्यातील घटना\nवैरागच्या विकासासाठी भूमकर यांच्या पाठीशी ताकद उभी करणार-रोहित पवार\nवृक्ष संवर्धन समिती च्या वतीने गच्चीवरील बाग तसेच परसबाग स्पर्धेच आयोजन\nनिमित्त बार्शीतील कथित शेअर घोटाळ्याचे : रोडपती…. करोडपती…. वाचा सविस्तर-\n अलीपुर रोड परिसरातून महिलेचे गंठण भरदिवसा लंपास; २ जणां विरुद्ध...\nसोलापुरात शेततळ्यात बुडून आईसह दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू\nवैराग मध्ये एक पतिपत्नी विजयी तर एक पतिपत्नी पराभूत\nचिंताजनक: बार्शीत तीन दिवसात २७१ नवे कोरोना रुग्ण सापडले\nराष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष काका साठेंनी झेडपीच्या आवारात लगावली एकाच्या ‘कानाखाली’ |...\nवैराग नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या निरंजन भूमकरांची एकहाती झेंडा-भाजप चार तर शिवसेना...\nबार्शी शेअर मार्केट घोटाळा: विशाल फटे याला 10 दिवसांची पोलीस कोठडी;...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00667.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://jalgaonlive.news/28816-2/", "date_download": "2022-01-23T22:37:52Z", "digest": "sha1:CJ4HSYTL5XZF3YOOM4HAZ3P5SAXEHSLQ", "length": 6979, "nlines": 98, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "त्या अल्पवयीन चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्याला फाशी द्या; महिला आघाडीची मागणी | Jalgaon Live News", "raw_content": "\nत्या अल्पवयीन चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्याला फाशी द्या; महिला आघाडीची मागणी\nWritten By चेतन वाणी\n चाळीसगाव शहरात चार वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादाय प्रकार २७ रोजी रात्री घडला होता. यातील पिडीत मुलीला जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीने पिडीत मुलीच्या कुटुंबियांची रूग्णालयात भेट घेतली. यावेळी संशयित आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी महिला जिल्हाध्यक्ष रेखा पाटील यांनी केली आहे.\nसविस्तर असे की, शहरातील आनंदवाडी भागात चार वर्षीय चिमुरडीला ‘बिस्कीटचा पुडा’ घेवून देता असे सांगून २७ नोव्हेंबर रोजी रात्री ९ ते १० वाजेच्या दरम्यान, निर्जनस्थळी नेत तिच्यावर अमानूषपणे अत्याचार केला होता. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येवून संशयित आरोपी ( आनंदसिंग सावळाराम भानुदास शिंदे (वय-२७) रा. लोंढरे ता.नांदगाव, जि.नाशिक ) याला अटक केली आहे. यात पीडीत चिमुकलीला जळगाव जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.\nदरम्यान, ३० नोव्हेंबर रोजी भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पिडीत मुलीच्या कुटुंबियांची भेट घेवून माहिती जाणून घेतली. महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा रेखा पाटील या म्हणाल्या की, चाळीसगाव शहरातील चार वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी, जेणे करून भविष्यात कोणीही असा गुन्हा करणार नाही.\nयाप्रसंगी नूतनताई पाटील, निताताई गाजरे, तालुकाध्यक्ष वर्षाताई बारी, सरचिटणीस वर्षाताई पाटील, अनिता दसरे, शोभा देशमुख, शीतल बारी, शीतल कोळी यांच्यासह आदी महिला उपस्थित होत्या.\nजळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा\nया बातम्या देखील वाचा\nमुलामुलींना स्वरक्षणाचे शिक्षण गरजेचे : डॉ.अश्विन सोनवणे\nनेहरू युवा केंद्रातर्फे नेताजी सुभाषचंद्र बोस, स्व.बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन\nपुंडलिक बडगुजर यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00667.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://jalgaonlive.news/caught-in-jalgaon-with-a-grenade-launcher-a-cartridge-and-a-sword/", "date_download": "2022-01-23T21:57:11Z", "digest": "sha1:3LECQIU6FYOFUQYAY4T3RXYXNULNPHQL", "length": 5798, "nlines": 97, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "गावठी कट्टा, काडतूस, तलवारसह एकाला जळगावात पकडले | Jalgaon Live News", "raw_content": "\nगावठी कट्टा, काडतूस, तलवारसह एकाला जळगावात पकडले\nWritten By चेतन पाटील\n शहरातील बिबा नगरात राहणाऱ्या एका व्यक्तीकडे गावठी कट्टा आणि तलवार असल्याची माहिती मिळाल्याने तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी त्याच्या मुसक्या आवळल्या.\nतालुका पोलीस स्टेशन हद्दीत बिबा नगरमध्ये असलेल्या नारायण नगरात राहणाऱ्या अनिल रघुनाथ भोई वय-३१ याने त्याचे घरी एक गावठी बनावटीचा कट्टा व लोखंडी तलवार ठेवली असल्याची माहिती सहा पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांना मिळाली होती. शुक्रवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार, पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील, पोलीस नाईक विश्वनाथ गायकवाड, महेश महाले, रवींद्र मोतीराया, तुषार जोशी, संजय भालेराव, दिनेश पाटील, अशोक महाले तसेच महिला हवालदार शोभा न्याहळदे अचानक अनिल भोई याच्या घरी छापा टाकला.\nपथकाने घर झडती घेतली असता एक गावठी कट्टा, ४ जिवंत काडतुस व एक लोखंडी तलवार असे त्याच्या घरात मिळून आले आले आहे. आरोपी अनिल भोई विरुद्ध पोलीस नाईक विश्वनाथ गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे.\nजळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा\nया बातम्या देखील वाचा\nपाचोऱ्याच्या अल्पवयीन मुलीवर सातारा जिल्ह्यात अत्याचार, बाळाला दिला जन्म, गुन्हा दाखल\nमुलामुलींना स्वरक्षणाचे शिक्षण गरजेचे : डॉ.अश्विन सोनवणे\nनेहरू युवा केंद्रातर्फे नेताजी सुभाषचंद्र बोस, स्व.बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00667.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://mazespandan.com/2021/05/30/%E0%A4%A8%E0%A4%9F%E0%A4%96%E0%A4%9F%E0%A4%AA%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE/", "date_download": "2022-01-23T20:56:02Z", "digest": "sha1:W75WHXWF7KELP5JXOUQSQV2NZBAGPWTT", "length": 15402, "nlines": 199, "source_domain": "mazespandan.com", "title": "‘नट’खटपौर्णिमा – स्पंदन", "raw_content": "\nमराठी मन, मराठी स्पंदन..\nयाला जीवन ऐसे नाव..\nरेल्वेत बर्थ कसे बुक केले जातात\nLife आध्यात्मिक प्रेम विनोदी\nमे महिन्यात लग्न, मग हनिमून आणि आता रुटीन संसाराला सुरवात होतेय तेव्हढ्यात “वट पौर्णिमा” आली.\nलग्नाआधी जेव्हा मी फक्त “चि” होतो आणि ती फक्त “कु” होती, तेव्हा केल��ल्या धम्माली आठवत दोघेही बेडरूममध्ये “चिकूमिल्कशेक” पीत बसलो होतो.\nदारातून आई डोकावली “अग, उद्या वटपौर्णिमा आहे बरं का, करणार आहेस ना,पूजा आणि उपास\nमिल्कशेक मध्ये नसलेली चिकूची बी माझ्या घशातअडकली. मी घाबरून बायकोकडे पाहिले, तोपर्यंत तिने हुशारीने ऑफिसच्या शिपाया सारखी मान हलवली होती. म्हणजे हो किंवा नाही दोन्ही अर्थ निघतात अशी. आईने अगदी ऑफिस मधल्या बॉस सारखेच केले. तिच्या मनानुसार अर्थ काढला,\nआता तोफा सुरु. “म्हणजे मी कश्या विचारांची मुलगी आहे हे तू अजून तुझ्या आईला सांगितलं नव्हतंस\nहे काय पूजाबीजा उपासतापास , useless\nजा तुझ्या आईला सांग जाऊन म्हणावं ,माझी बायकोअसली थेरं करीत नाही”\nबापरे. मी रामराम म्हणत बाहेर हॉलमध्ये आलो, आईचे छद्मी सूर घुमले “काय रे नक्कीकरणारे ना रे ती उपास की काही फार आधुनिकतेची थेरं आहेत तिच्या मनात की काही फार आधुनिकतेची थेरं आहेत तिच्या मनात पाच मिनिटात दोनदा “थेरं” शब्दआला, मला आत कापरे भरलेले. दणकून आईला” हो तर पाच मिनिटात दोनदा “थेरं” शब्दआला, मला आत कापरे भरलेले. दणकून आईला” हो तर ”असं उत्तर देऊन आत आलो.\n मी गप्प “वाटलं च होतं मला. कसा बोलशील रे माई का लाल, ना तू” तिच्या तोंडाचा पट्टा सुरु झाला. दोन मिनिटं झाल्यावर मी हळूच माझ्या नेहमीच्या “हरीण छाप” लेन्स डोळ्यांवर चढवल्या आणि तिच्याजवळ सरकून बसलो. “अग, नाही मी बोलू शकलो गं आईला, तू तरी समजून घे न मला, तू निदान पूजेचे नाटक तरी कर ना, प्लीज माझ्यासाठी,” ती विरघळली हळू हळू ,”बरं मी करीन नाटक पूजेचे, हां पण उपासबिपास जमणार नाही मला”\nमी म्हणालो ओके, चालेल ते बघू नंतर, (हुश्श हरीण छाप लेन्स always rocks हरीण छाप लेन्स always rocks\nदेवाच्या खोलीत सगळा मांड मांडलेला आईची लगबग सुरु झालेली. मी स्वतः च कॉफी प्यायला म्हणून किचन मध्ये शिरलो तर आई हिला विचारीत होती “तू निर्जळी उपास करणार की दूध फळे घेऊन की दूध फळे घेऊन\nबायको रागाने काही उत्तर द्यायच्या आत मी बरळलो,\n“अग, दुधफळे खाऊन करेल ती”\nबायको गप्प होऊन बघतेय. माझ्याकडे थंड खुनशी डोळ्यांनी. बायको साडी नेसायला आत आल्यावर आधी तिच्या हातात मी हुशारीने कॉफीचा कप आणि आपल्याच घरातून चोरलेली बिस्किटे ठेवली म्हटलं, खाऊन घे आत्ता, मग पुढे बघू. पूजा बिजा आटोपली 12 वाजले, बायकोच्या चेहऱ्यावरही\n आईने बजावले तिला, “छान दिसते आहेस, पूजा पार प���लीय, पण आज कुठे बाहेर पडायचं नाही बरं,”\nमग माझ्याकडे वळून, तुझं आणि बाबांचं पान वाढते आता. बायको कडे हळूच पाहिले तर आता\nतिच्या डोळ्यांत तिने “वाघिणीच्या लेन्स” घातलेल्या होत्या.\nआमची नजरानजर होताच आईने taunt मारला “का म्हटलं, प्रेमविवाह म्हणून तू पण उपाशी राहतोयस का, काय\nआता तिच्या डोळ्यातून ज्वाळाच येऊ लागल्या (सुरेख हिरव्या साडीतली रागावलेली बायको छान दिसतेय)\nमाझं डोकं चालेनासं झालं . 12.30..1 वाजला. आई जेवायला हाक मारत्येय. एव्हढ्यात बाबांनी बोलावलं मला म्हणाले अरे, जरा नाक्यावर जाऊन मेथी ची जुडी आण. संध्याकाळी मला मेथीचीच भाजी हवीय आज.\nबाबांच्या पुढे आईचे काही चालत नाही(भाग्यवान होते जुन्या पिढीतले पुरुष\nमी मोटारसायकलची चावी काढली न वीज चमकली एकदम आईला ओरडून सांगितले, “हिला नेतो ग बाहेर, मला काही पालेभाजीतलं कळत नाही. पटकन बाहेर गेलो ते डायरेक्ट हॉटेलात. झक्कास मसालाडोसा खाऊन बायकोचे डोळे निवले, घरी आलो मी ही ताव मारून जेवलो मग. 2 वाजता कोचावर बसून बडीशेप खाताखाता बाबा मिश्किल हसून म्हणाले “बाळ्या, नशीब तुझं, आईने आज पिशवी चेक केली नाहीये तुझी” आयला, खरंच की, मेथी ची जुडी आणलीच नाहीये मी बाबा,” बाबा हलकेच हसले, म्हणाले “अरे मी तरी कुठे तुला ‘मेथीची जुडी’ आणायला पाठवलं होतं आईला ओरडून सांगितले, “हिला नेतो ग बाहेर, मला काही पालेभाजीतलं कळत नाही. पटकन बाहेर गेलो ते डायरेक्ट हॉटेलात. झक्कास मसालाडोसा खाऊन बायकोचे डोळे निवले, घरी आलो मी ही ताव मारून जेवलो मग. 2 वाजता कोचावर बसून बडीशेप खाताखाता बाबा मिश्किल हसून म्हणाले “बाळ्या, नशीब तुझं, आईने आज पिशवी चेक केली नाहीये तुझी” आयला, खरंच की, मेथी ची जुडी आणलीच नाहीये मी बाबा,” बाबा हलकेच हसले, म्हणाले “अरे मी तरी कुठे तुला ‘मेथीची जुडी’ आणायला पाठवलं होतं\nमी थक्क होऊन बघत राहिलो त्यांच्या कडे तर म्हणाले,\n“अरे, आई जुन्या वळणाची आहे तुझी, तर तिच्या मनासारखी झाली तिची “वटपौर्णिमा”. सुनबाई चे ही प्रेम आहेच की तुझ्यावर मग, म्हणून मी ही आयडिया लढवली ,काय\nझाली की नाही “सत्यवानाची सावित्री खुश\nआमची वट पौर्णिमा तर तुमची “नट पौर्णिमा” (बाबा rocks) पुढे म्हणाले दर वेळी मी उपयोगी पडणार नाही, बाळ्या..\nमी कॅलेंडर हातात घेऊन बसलोय ,पुढच्या सणाची स्ट्रॅटेजी ठरवायला.\nसाभार – माधवी भागवत\n'नट'खटपौर्णिमाblogsmarathimarathi blog kattamarathi blogs kathamarathi blogs listmarathi books pdfmarathiblogsअवांतरआनंदी जीवनआयुष्यआवडती मुलगीकॉलेज प्रेमप्रेमविवाहमराठीमराठी अवांतर वाचनमराठी विचारमी मराठीरसिकवटपौर्णिमास्पंदन\nजीवनातील सर्वात क्रूर सत्य कोणते ज्याबद्दल लोक बोलत नाहीत\nशिवकालीन किल्ल्यांच्या अभेद्यपणामागचे तंत्रज्ञान..\nयाला जीवन ऐसे नाव..\nरेल्वेत बर्थ कसे बुक केले जातात\nवपुंच्या साहित्यरूपी अथांग महासागराला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न.\nGood Thoughts Google Groups Life Technology Uncategorized Whatsapp आध्यात्मिक ऐतिहासिक कविता कुठेतरी वाचलेले.. जरा हटके जागतिक राजकारण दिनविशेष प्रेम प्रेरणादायी मराठी सण राजकीय राशिभविष्य २०२१ राशीचक्र वपु विचार विनोदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00667.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://tarunbharat.com/dailynews/860116", "date_download": "2022-01-23T22:00:11Z", "digest": "sha1:ZIZOCYFKNVNX5BXRRASY3U7UKJTYWQQF", "length": 7102, "nlines": 133, "source_domain": "tarunbharat.com", "title": "सोलापूर शहरात 59 कोरोना पॉझिटिव्ह,एकाचा मृत्यू – तरुण भारत", "raw_content": "\nसत्संगती ही पाप, ताप व दैन्य दूर करते\nसोलापूर शहरात 59 कोरोना पॉझिटिव्ह,एकाचा मृत्यू\nसोलापूर शहरात 59 कोरोना पॉझिटिव्ह,एकाचा मृत्यू\nसोलापूर शहारात सोमवारी नव्याने 59 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. उपचारादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाला, तर उपचार घेऊन बरे झाल्याने 52 जनांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी सोमवारी दिली.\nसोलापूर शहरात सोमवारी 288 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 59 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 229 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 59 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 40 पुरुष तर 19 स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 8358 झाली आहे.\n-एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 79078\n-शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 8358\n-प्राप्त तपासणी अहवाल : 79078\n-प्रलंबित तपासणी अहवाल : 00\n-निगेटिव्ह अहवाल : 70720\n-आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 468\n-रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : 887\n-रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या बाधितांची संख्या : 7003\nमहाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार कोरोना पॉझिटिव्ह\nपुणे : कोरोनामुक्त भारतासाठी दगडूशेठ दत्तमंदिरात ‘धन्वंतरी यज्ञ’\nपंढरपुरात 11लाख 17 हजाराची रोकड सापडली\nसोलापूर : टिपरच्या चाकाखाली सापडून एकाचा मृत्यू\nसोलापूर शहरात १५ तर ग्रामी���मध्ये ४६० नव्या कोरोनाबाधितांची भर\nसातारच्या चोकोबाची वारी पोलिसांनी पंढरपूर आधीच रोखली\nसंचारबंदी उल्लंघन : नवीपेठेतील अठ्ठावीस व्यापाऱ्यांवर कारवाई\nमाढा तालुक्यात ६१ कोरोनाबाधितांची वाढ\nस्वरसम्राज्ञी कीर्ती शिलेदार यांचे निधन\nइजिदोर फर्नांडिस यांच्याकडून काणकोणात प्रचारकार्याला गती\nकरहल मतदारसंघातून लढणार अखिलेश\nम्हाते-सावली पूल उद्यापासून वाहतुकीसाठी बंद\nएसीबीच्या जाळय़ात धर्मादाय खात्याचे तहसीलदार\n…तर मुस्लीम नेत्यांवरही द्वेषपूर्ण भाषणांसाठी कारवाई व्हावी, हिंदू सेनेची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00667.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"}
+{"url": "https://www.islamdarshan.org/2018/03/", "date_download": "2022-01-23T21:13:38Z", "digest": "sha1:4O47FWT7E6IWIWKRYIMSHVLS6I7LYV4Q", "length": 128398, "nlines": 321, "source_domain": "www.islamdarshan.org", "title": "March 2018 | Islamdarshan", "raw_content": "\nblog ebooks hadees quran Quran video ramazan taravih video आधारस्तंभ इस्लामी व्यवस्था एकेश्वरवाद परीचय प्रवचने प्रेषित मुस्लिम पर्सनल लॉ मूलतत्वे राजकीय तत्वप्रणाली साहबी स्त्री आणि इस्लाम\n- अबुल आला मौदूदी\nया पुस्तिकेत लेखकाने मानवी जीवनाच्या मूळ प्रश्नांकडे लक्ष वेधून त्याच्या सोडवणुकीचे मार्ग सांगितले आहेत.\nजो पर्यंत मनुष्य हे निश्चित करीत नाही की, ``मी कोण आहे मी कसा आहे मी जबाबदार आहे की बेजबाबदार स्वतंत्र आहे की अधिन, अधीन आहे तर कुणाचा स्वतंत्र आहे की अधिन, अधीन आहे तर कुणाचा या जगातील जीवनाची निष्पत्ती आहे की नाही, असेल तर कोणती\nजीवनाच्या मूळ प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी लेखकाने तीन प्रकार सांगितले आहेत.\nआयएमपीटी अ.क्र. 15 -पृष्ठे - 24 मूल्य - 10 आवृत्ती - 7 (2013)\nया पुस्तिकेत मनुष्यस्वभावात धर्म भिनलेला असून तो जगाच्या अंतापर्यंत राहणारा आहे, हे सांगून मूलभूत प्रश्नांकडे वाचकाचे लक्ष वेधण्यात आले आहे. ईश्वर कसा आहे ईश्वर एकच आहे की अनेक आहेत ईश्वर एकच आहे की अनेक आहेत त्याचे गुण कोणकोणते आहेत त्याचे गुण कोणकोणते आहेत मनुष्याचे ईश्वरांशी संबंध कोणते असले पाहिजे मनुष्याचे ईश्वरांशी संबंध कोणते असले पाहिजे मनुष्याचे यश व कल्याण कशात आहे मनुष्याचे यश व कल्याण कशात आहे त्याचे अपयश म्हणजे काय\nह्या सर्व प्रश्नांचे उत्तर म्हणजे धर्म आहे. या प्रश्नांची अचूक उत्तरांवर मानवी जीवनाचे या जगातील व परलोकातील यश अवलंबून आहे, हे स्पष्ट केले आहे.\nआयएमपीटी अ.क्र. 14 -पृष्ठे - 12 मूल्य - 10 आवृत्ती - 9 (2013)\n���हुतेक आधुनिक मुस्लिम महिलांमध्ये आपल्या पतीचे कुफ्र (अवज्ञा) करण्याची प्रवृत्ती वाढीस लागत आहे. छोट्या-छोट्या सांसारिक गोष्टीसाठी पती बरोबर वाद-विवाद करण्यात व तो कुठल्याही परिस्थितीत जिंकण्यात अशा महिलांना आपला विजय झाला, असे वाटत असावे. दिवसभर काम करून थकून भागून घरी आलेल्या पती बरोबर पत्नी जर असा वाद घालत असेल तर अशा पुरूषांचे जीवन यातनामय होवून जाईल, यात वाद नाही. वास्तविक पाहता पती जेव्हा थकून भागून घरी येतो तर त्याची अपेक्षा केवळ हीच असते की पत्नीने हसतमुखाने त्याचे स्वागत करावे. मुलांनी पळत येवून त्याची गळाभेट घ्यावी. घर त्याला एका संरक्षित किल्यासमान भासत असते. जेथे थकून भागून आल्यानंतर त्याला सुरक्षा व समाधान मिळण्याची अपेक्षा असते. हेच मिळत नसेल व घरी आल्याबरोबर पत्नीकडून उशीर का केला आता पावेतो कुठे होते आता पावेतो कुठे होते अशा सारखे प्रश्न विचारले जातील व आल्या-आल्या पतीसमोर आपल्याच अडचणींची यादी मांडली जात असेल तर त्या पुरूषाची काय अवस्था होत असेल हे अल्लाहच जाणो. अशा पुरूषांना घरात संतोष मिळणार नाही, हे ही तेवढेच खरे. छोट्या-छोट्या गोष्टींना मोठ्या करून ज्या महिला पतीबरोबर वाद घालतात आणि प्रत्येक वेळी आपण खरे असल्याचे सिद्ध करण्याचा आटापिटा करतात, अशा महिला आपल्या पतीच्या नजरेतून उतरून जातात. अनेक महिला वाद घालताना टोकाची भूमिका घेतात. तुम्हाला जर पत्नी नाही सेवक पाहिजे असेल तर, मी चालली माहेरी तुम्ही तुमच्यासाठी अशी पत्नी घेऊन या जी उठता बसता तुमच्या आज्ञांचे पालन करेल.\nअशा वर्तनापेक्षा प्रत्येक पत्नीने जर का हा विचार केला की, अल्लाहने आपल्याला पैसा कमावण्याच्या अपरिमित कष्टापासून सुरक्षित ठेवलेले आहे. आपल्यासाठी हे कष्ट आपला पती उपसतो आहे. तो कोण-कोणत्या परिस्थितीला तोंड देवून येत असेल त्यालाच माहित. पैसा कमाविणे सोपी गोष्ट नाही. गळेकापू स्पर्धेच्या आजच्या युगामध्ये हलाल मार्गाने पैसा कमावण्याएवढे दिव्य कोणतेच नाही. याची कल्पना जर महिलांनी ठेवली तर त्यांना त्यांच्या पतीच्या कष्टाचा अंदाज येईल व आपल्या अडचणी त्याच्या कष्टासमोर कसपटासमान वाटू लागतील. यातून त्यांच्या मनात पतीच्या हसतमुख स्वागताची इच्छा निर्माण होईल व त्या लहान सहान गोष्टीतून पतीला कसे समाधान मिळेल, यासाठी नक्कीच प���रयत्न करतील, अशी मला खात्री आहे.\nइस्लामने महिलेला कुटुंब व्यवस्थेमध्ये केंद्रस्थानी ठेवलेले आहे. मात्र टीव्ही व सोशल माध्यमावर येणार्या सततच्या उलट-सुलट मालिकांमुळे अनेक महिलांची सारासार विवेक बुद्धी बाधित होत आहे. त्यातून अनेक महिलांना लाज, लज्जेचा विसर पडलेला आहे.\nभारताच्या राज्यघटनेने स्त्री-लाही तेवढेच अधिकार दिलेले आहेत, जेवढे पुरूषांना दिलेले आहेत. अनेक महिला या अधिकारांचा खर्या अर्थाने लाभही घेत आहेत. मात्र काही महिलांमध्ये या सवलतींमुळे उर्मटपणा आलेला आहे. त्यांनी त्या उरमटपणामधून सातत्याने पतीच्या विरूद्ध भूमिका घ्यावयास सुरूवात केलेली आहे. त्यांना वाटते की आपण आर्थिकरित्या स्वतंत्र असल्यामुळे घराच्या प्रत्येक सदस्याला आपल्या बोटावर नाचवू शकतो. मात्र महिलांनी हे विसरता कामा नये की, महिलांची सर्वात मोठी संपत्ती त्यांची पवित्र वागणूक असते. ज्यामुळेच त्या कुटुंबामध्ये सन्माननीय ठरत असतात. महिलांनी आपल्या हट्टी स्वभावाला मुरड घालून पतीला साथ देण्याची भूमिका जर का घेतली आणि अडचणीच्या वेळेस पतीच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला तर त्या महिलेचा सन्मान पतीच नाही तर घरातील सर्व सदस्य करतील, यात शंका नाही. मात्र आजच्या आधुनिक महिलांच्या वर्तणुुकीमुळे अनेक कुटुंबात अडचणी निर्माण झालेल्या आहेत. वैवाहिक कलाहांना सीमा राहिलेली नाही. फॅमिली कोर्टांची व त्यात येणार्या दाव्यांची, दोहोंची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आश्चर्य म्हणजे जेव्हा महिलांवर कौटुंबिक अत्याचार होतात तर त्याचे रक्षण करण्यासाठी कायदे आहेत. परंतु, महिलांच्या अशा उर्मट वागण्याने कुटुंबाला होत असलेल्या नुकसानापासून वाचविण्यासाठी कुठलाच कायदा नाही.\nइस्लामने महिलांना लाज आणि लज्जेसह नेक वर्तन करण्याचा आदेश दिलेला आहे. मात्र आज अनेक महिला प्रत्येक क्षेत्रात पुरूषांची नक्कल करत त्यांच्या सारखे दिसण्या आणि वागण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्यासारखे कपडे, त्यांच्यासारखे वागणे, त्यांच्याचसारखे बोलणे, जाणून बुजून आपल्या वर्तनात आणत आहेत. अशा वर्तनातून पुरूषांसमोर आपले महत्व सिद्ध करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. अशा महिलांचा कल मग बेपर्दा राहण्याकडे वाढत आहे. अनेकवेळा अशा महिला आपल्या या वर्तनामुळे संकटात सापडत��त. स्त्री-पुरूषांमध्ये यातून विनाकारण स्पर्धेचा भाव निर्माण होत आहे. ज्या महिला आपले स्त्रीत्व विसरून पुरूषांची कृत्रिम बरोबरी करण्याचा प्रयत्न करतात त्या नेहमीच तोंडघशी पडतात.\nअल्लाहच्या नजरेतही त्यांची ही कृती निंदणीय ठरते. महिलांनी आपल्या ह्या वर्तणुुकीसंबंधी आत्मपरिक्षण करावयास हवे. आपले अधिकार क्षेत्र म्हणजेच घर हे सुंदर, सुरक्षित आणि सुसज्ज राहील याकडे जर त्यांनी अधिक लक्ष दिले तर त्यांचे वैवाहिक जीवन सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी पुरूषांसारखा पोशाख व त्यांच्यासारखीच वर्तणूक तात्काळ सोडावयास हवी.\nमहिलांना जो शरई पोशाख घालण्याची परवानगी आहे त्यात महिला ह्या नितांत सुंदर व सुरक्षित भासतात. याची आठवण प्रत्येक महिलेने ठेवावयास हवी. शिवाय, महिला म्हणून जे अधिकार आम्हाला इस्लामने दिलेले आहेत, ते पुरेसे आहेत. नवीन पिढीचे संवर्धन करून देशासाठी जबाबदार नागरिक घडविणे ह्यापेक्षा दूसरे मोठे काम असूच शकत नाही. हे काम ज्या महिला मन लावून करतील त्याच आपल्या पतीच्याच नव्हे तर कुटुंबाच्या व समाजाच्या आदरास पात्र राहतील, यात शंका नाही.\nसॉरी स्टीफन आम्ही तुला कन्व्हीन्स करू शकलो नाही\nढूंडनेवाला सितारों की गुजरगाहों का\nअपने अफकार की दुनिया में सफर कर न सका\nजिसने सूरज की शुआओं को गिरफ्तार किया\nजिंदगी की शबे तारी़क सहेर कर न सका\nस्टिफन विल्यम फ्रँक हॉकिंग, एक नास्तीक होते. उच्च कोटीचे भौतिक शास्त्रज्ञ व खगोलशास्त्री होते. त्यांनी ईश्वराचाच नव्हे तर स्वर्ग आणि नर्क या दोन्ही संकल्पनांचा सुद्धा इन्कार केला होता. त्यांचे मत होते की, जे काही आहे हेच जीवन आहे. याच्या मागेही काही नाही व मृत्यूनंतरचे जीवन तर नाहीच नाही. आश्चर्य म्हणजे त्यांचे हे नास्तीक विचार त्यांच्या जीवनावर आणि त्यांनी केलेल्या संशोधनावर त्यांनीच सूक्ष्म नजर टाकली असती तर ते नक्कीच आस्तीक झाले असते. खंत या गोष्टीची आहे की, त्यांना ईश्वर असल्याचे वैज्ञानिक पद्धतीने पटवून देण्यामध्ये मुस्लिमांना यश आलेले नाही. म्हणून एक कुशल वैज्ञानिक कुफ्र (सत्याचा इन्कार) च्या स्थितीत 14 मार्च 2018 रोजी जगाचा निरोप घेऊन गेला. म्हणून मला म्हणावेसे वाटते की, ”सॉरी स्टिफन आम्ही तुला तुझ्याच भाषेमध्ये ईश्वर असल्याचे पटवून देऊ शकलो नाही.”\nवास्तविक पाहता उच्चशिक्ष���त नास्तीक लोक हे कुठल्याही धर्माविषयी पूर्वग्रह दुषित नसतात. म्हणून त्यांच्या समोर इस्लामच्या खर्या स्वरूपाची कार्यकारणभावासह मांडणी केल्यास ते तात्काळ इस्लामकडे आकर्षित होतात. याचा पुरावा हा की, मोरीस बुकॅले पासून ते किथ मूर पर्यंत अनेक वैज्ञानिकांनी इस्लामचा स्विकार केलेला आहे. एका अंदाजाप्रमाणे आजही दरवर्षी सरासरी किमान 20 हजार मूळ ब्रिटिश नागरिक इस्लामचा स्विकार करतात. त्यातील बहुतेक नास्तीक असतात. इंटरनेटवर ” इस्लाम इन ब्रिटन” एवढे टाईप करताच शेकडो लोकांची यादी स्क्रीनवर चमकू लागते. ज्यांनी अनैतिक जीवनाला कंटाळून इस्लामच्या शीतल छायेत येणे पसंत केले.\nबुद्धीवादी व्यक्तिंसाठी स्टीफन हॉकिंगचे आयुष्य हेच ईश्वराच्या अस्तित्वाचा पुरावा होते आणि आहे. स्टीफन हॉकिंग यांना जरी इस्लाम समजला नसला तरी त्यांच्या जीवनाकडे पाहून इतर लोकांना मात्र इस्लाम नक्कीच समजेल याची मला खात्री आहे. यासाठीच हा लेखन प्रपंच.\nस्टिफनचा जन्म 8 जनवरी 1942 साली ऑक्सफर्ड मध्ये एका विज्ञाननिष्ठ परिवारात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विल्यम फ्रँक हॉकिंग तर आईचे नाव ईसाबेला होते. दोघेही औषध निर्माण शास्त्रामध्ये निपुण होते. स्टिफन शालेय जीवनामध्ये सर्वसाधारण विद्यार्थी होते. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांना न्युरॉन मोटर अर्थात इनोट्रॉफिक लॅट्रल स्केलरॉसिस नावाचा दुर्धर रोग जडला. या आजारासंबंधी वैद्यक शास्त्रात दोन वेगवेगळे मतप्रवाह आहेत. एक मतप्रवाह असा आहे की, हा आजार ज्या व्यक्तीस झाला त्या इसमाच्या मज्जासंस्थेचा हळूहळू विनाश करतो. 2. हा आजार ज्या व्यक्तीस झाला त्याच्या हृदयाच्या पेशी हळूहळू निकामी होत जातात. मात्र जास्त वैज्ञानिक या आजारामुळे रूग्णाचा मेंदू बाधित होतो याच मतावर ठाम आहेत. म्हणून हे मानण्यास हरकत नाही की वयाच्या 21 व्या वर्षी झालेल्या या रोगामुळे स्टिफनच्या मेंदुतील न्युरॉन (जैविक रचना) हळूहळू बाधित होत गेले. ज्या कारणाने त्याचा परिणाम त्यांच्या शरीरावर जाणवू लागला. माता-पिता दोघेही वैद्यक शास्त्राशी संबंधित असल्याने त्यांनी तात्काळ तज्ञ डॉक्टर्सकडून स्टीव्हनवर उपचार सुरू केले. मात्र डॉक्टरांनी स्टिफनचे आयुष्य दोन वर्ष असल्याची भविष्यवाणी केली. तेव्हा स्टिफनने स्वतः म्हटले होते की, यानंतरचे (उर्वरित पान 7 वर)\n��्याचे संपूर्ण जीवन हे बोनस आहे.\n15 मार्च 2018 रोजी जगातील जवळ-जवळ सर्वच वर्तमानपत्रामध्ये स्टिफनच्या मृत्यूच्या बातमीमध्ये डॉक्टरांच्या या भविष्यवाणीचा उल्लेख ठळकपणे करतांना असे म्हटले गेले की, स्टिफनने दोन वर्षात होणार्या संभाव्य मृत्यूला धोका दिला व ते पुढे 50 वर्षापेक्षा जास्त जगले. यासंबंधीचे माझे मत असे की, स्टीफनने मृत्यूला धोका नाही दिला तर अल्लाहने त्याला उदंड आयुष्य देऊन हे सिद्ध केले की, ”वल्लाहु आला कुल्ली शैईन कदीर” अर्थात अल्लाह प्रत्येक गोष्ट करण्यावर कादीर (वर्चस्व ठेऊन) आहे. तो काहीही करू शकतो. ज्याला तज्ञ डॉक्टरांनी दोन वर्षात मरणार असे घोषित केले त्याला 76 वर्षाचे उदंड आयुष्य देऊ शकतो. या एकाच गोष्टीवर सकारात्मकपणे स्टिफनने विचार केला असता तर त्याला ईश्वर असल्याचा साक्षात्कार झाला असता.\nएका हायटेक व्हिलचेअरवर कपड्यावर कपडे रचलेले आणि त्यातून एक मुंडके दिसत असलेल्या स्टिफनला पाहताच दया येईल इतपत ते विकलांग होते. मात्र स्टिफनला एक यशस्वी आयुष्य देऊन अल्लाहने ती इंग्रजी म्हणही खोटी ठरविली की, A Healthy body can possess a healthy mind. ईश्वर असल्याचा हा पहिला पुरावा आहे.\nविकलांग अवस्थेतही न्युरो डिसीज म्हणजे मेंदू रज्जेचा विकार झालेला असतांनाही अल्लाहने स्टिफनला इतके वैज्ञानिक ज्ञान हस्तगत करण्यास पात्र बनविले की, तो विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये जगाचे नेतृत्व करू शकला. हा ही ईश्वर असण्याचा दूसरा पुरावा आहे.\nस्टिफन फक्त 76 वर्षाचे आयुष्य जगले एवढेच नाही तर त्यांनी जीवनाचा भरपूर आनंदही घेतला. त्यांनी एक नव्हे दोन लग्न केली. त्यांना तीन अपत्येही झाली. त्यांनी प्रेमही केले. ते ही आपल्याच मित्राच्या बायकोशी. स्टिफनने त्यांच्या हायटेक व्हील चेअरवर विशेष संगणक बसवून, त्यांच्यावर उपकार करणार्या डेव्हिड मेसनच्या बायकोशी, म्हणजे ऍलन मेसनशी प्रेम करून तिच्याशी दूसरे लग्न केले. ती स्टिफनची नर्स म्हणून काम करीत होती. अर्थात ते नास्तीक असल्यामुळे एक बायको असतांना, तिने दुर्धर आजारात साथ दिलेली असतांना, तिला सोडून आपल्या मित्राच्याच बायकोला त्याच्यापासून काढून स्वतः तिच्याशी लग्न करणे यात त्यांना कुठलाही अनैतिकपणा वाटला नाही. याबाबत आश्चर्य वाटण्याचे काहीच कारण नाही. एवढेच नव्हे तर त्यांनी सर्व प्रकारच्या पाश्चिमात्य संगीताचा आस्वाद घेतला. शिवाय, जे भल्या-भल्यांना उपलब्ध होत नाही, अशी अंतराळची सफर सुद्धा केली. डोळे दिपवणारे यश, प्रसिद्धी मिळविली. अर्थात हे सर्व त्यांना देऊन अल्लाहने जगाला दाखवून दिले की, मला वाटले तर मी विकलांग व्यक्तीला सुद्धा एवढे वैभव देवू शकतो. बुद्धिमान लोकांसाठी स्टिफनच्या आयुष्याचा हा पैलू अल्लाहवर विश्वास ठेवण्यासाठी पुरेसा आहे.\nस्टिफनच्या आयुष्यातील आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे वयाच्या 21 व्या वर्षी मेंदू बाधित झाल्यावरसुद्धा जे खगोलशास्त्रीय सिद्धांत त्यांनी मांडले ते स्वस्थ मेंदू असणार्यांनासुद्धा जमले नाही, हे कसे शक्य झाले स्पष्ट आहे सृष्टीच्या निर्मात्याने, तुम्हा आम्हाला तसेच सार्या जगाला हा संदेश दिला की, मेंदू स्वस्थ असो का बाधित असो, शरीर स्वस्थ असो का विकलांग असो, ज्याला जे आणि जेवढे द्यायचे आहे ते मी देऊनच राहणार. म्हणजे पुन्हा कुरआनची ही आयत, ” वल्लाहु अला कुल्ली शैईन कदीर” या ठिकाणी पुन्हा सिद्ध होते. स्टिफनच्या आयुष्याचा हा पैलू सुद्धा अल्लाहवर विश्वास ठेवण्यासाठी पुरेसा आहे.\n1985 मध्ये जेव्हा स्टिफन वैज्ञानिकांच्या सर्न वर्ल्ड कॉन्फ्रन्ससाठी जेनेव्हा येथे गेले तेव्हा तेथे ते प्रचंड आजारी पडले. त्यांना तीव्र निमोनिया झाला. इतका की त्यांना वेंटीलेटरवर ठेवावे लागले. जेव्हा त्यांच्या प्रकृतीत फरक पडणार नसल्याची खात्री झाली तेव्हा त्यांच्यावर उपचार करणार्या डॉक्टरांनी त्यांच्या पत्नी जेन ला वेंटिलेटर काढण्याची परवानगी मागितली. ज्या योगे स्टिफन यांना किमान शांतपणे मृत्युला सामोरे जाता येईल. मात्र जेन ने वेंटिलीटर काढण्याची परवानगी नाकारली व कसेबसे त्यांना परत इंग्लंडला आणले. त्या ठिकाणी त्यांच्यावर नव्याने उपचार करण्यात आले. मृत्यूच्या दाढेत गेलेल्या स्टिफनला वाचविण्यात डॉक्टरांना यश आले. मात्र हे करत असतांना डॉक्टरांनी स्टिफनच्या श्वसन नलिकेला छिद्र पाडावे लागले. त्यामुळे त्यांची वाचा गेली. त्यानंतरही स्टिफन विशेष यंत्राच्या साह्याने 14 मार्च 2018 पर्यंत जगले. हा सुद्धा ईश्वर असल्याचा पुरावाच आहे.\nयातून प्रत्येक बुद्धिमान माणसाला हा धडा घेता येऊ शकेल की, अल्लाह हाच जीवन आणि मृत्यूचा मालक आहे. कोणाला किती आयुष्य द्यायचे याचा सर्वस्वी अधिकार त्याचाच आहे.\nस्टिफनचे शोध हे ईश्���र असण्याचा पुरावा आहे\nस्टिफन हॉकिंग यांचा बिग बँग थेअरीचा सिद्धांत जगप्रसिद्ध आहे. त्यात ते म्हणतात की, अनंत वर्षापूर्वी एक मोठा स्फोट झाला आणि पृथ्वी ही विभक्त झाली. त्यांच्या या सिद्धांताच्या पार्श्वभूमीवर कुरआनच्या खालील आयातीचे अवलोकन करण्याचे आवाहन मी शोधनच्या प्रज्ञावंत वाचकांना करतो.\n1. “काय ते लोक ज्यांनी (प्रेषिताचे म्हणणे ऐकण्यास) नकार दिला आहे, विचार करीत नाही की हे सर्व आकाश व पृथ्वी परस्पर एकसंघ होते, नंतर आम्ही त्यांना विभक्त केले, आणि पाण्यापासून प्रत्येक सजीव निर्माण केला काय ते (आमच्या या निर्मितीस) मानत नाहीत काय ते (आमच्या या निर्मितीस) मानत नाहीत” (संदर्भ ः कुरआन - सुरह अल्अंबिया- आयत क्रमांक 30)\nया आयातीमध्ये दिले गेलेले जबरदस्त आव्हान पाहा यात मानवजातीला विचार करण्यास प्रोत्साहित केलेले आहे. यात दोन वैज्ञानिक सत्य मांडलेली आहेत. ज्यापैकी एक बिग बँग थेअरीच्या रूपात स्टीफनने मांडले. सातव्या शतकात जेव्हा कुरआन अवतरीत झाले तेव्हा सभ्य जगाला याची माहित नव्हती की आकाश व पृथ्वी एकसंघ होते व नंतर ते विभक्त झाले.\n2. “आकाशाला आम्ही स्वबळाने बनविले आहे आणि आम्ही याचे सामर्थ्य बाळगतो.” (संदर्भ ः कुरआन - सुरह अ़ज़्जरियात आयत नं.47)\nस्टिफन हॉकींग यांनी आपले पुस्तक ’ए ब्रिफ हिस्ट्री ऑफ टाईम’ मध्ये लिहिलेले आहे की, युनिव्हर्स (ब्रह्मांड) हे असिमीत आहे व त्याच्यामध्ये सातत्याने वाढ होत असते. हे पुस्तक एवढे लोकप्रिय झाले की, त्याच्या 1 कोटी प्रती विकल्या गेल्या. यात स्टिफन ब्रह्मांडातील कृष्णविविरांच्या बाबतीत असे म्हटलेले आहे की, ही विविरे ज्यांना ते ब्लॅक होल असिमीत आकाराची आहेत. व त्यात ज्या गोष्टी एकदा आत गेल्या त्या बाहेर पडू शकत नाहीत. याबाबतीत कुरआनमध्ये अल्लाहने ब्रह्मांड स्वसामर्थ्याने बनविण्याचा दावा 1439 वर्षापूर्वी केलेला आहे. अर्थात जी गोष्ट जगाला स्टिफनने विसाव्या शतकात सांगितली ती गोष्ट कुरआनमध्ये सातव्या शतकात नमूद केलेली आहे. म्हणजेच कुरआन हा ईश्वरीय ग्रंथ आहे.\nएकंदरित स्टिफनचे जीवन आणि त्यांनी शोधानंतर मांडलेले वैज्ञानिक सिद्धांत हे कुठल्याही डोळस माणसाला अल्लाह आहे आणि तोच सर्व सृष्टींचा मालक आहे. त्यानेच आदम अलै. पासून या क्षणापर्यंत जन्मलेल्या लोकांना जन्माला घातलेले आहे व प्रलयाच्या दिवसापर्यंत येणार्या प्रत्येक माणसाला जन्माला घालणार आहे. तोच कर्ता, तोच करविता आहे. माणसाच्या यशस्वी जीवनाचे रहस्य कुरआनला समजणे व त्यातील आदेशांचे पालन करणे याच्यातच दडलेले आहे. इतिसिद्धम.\nहुंडा वधूपक्षावर अत्याचार आहे\nनागपूर – (डॉ. एम. ए. रशीद)\nआज मुस्लिम महिलांचे सशक्तीकरण आणि त्यांच्या साक्षरतेबाबत लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. परिपक्व इस्लामी ज्ञान नसल्याने कारण ट्रिपल तलाक़चा मुद्दा समोर आला. इ.सन १९३९मध्ये शरियतवर आधारित मुस्लिम पर्सनल लॉ बनविण्यात आला होता. मुस्लिम विवाह याच विधीअंतर्गत येतो. या विधीचे पालन करणे आमचा संवैधानिक अधिकार आहे. विवाह अधिनियमच्या अनुसार वधू पक्षाला हुंडा न देत निकाह कार्यक्रम आयोजित करण्याची शर्त ठेवण्यात आली आहे. वधूला सुनिश्चित रक्कम (मेहर) च्या आधारावर निकाह स्वीकार करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. निकाह झाल्याबरोबरच पतीला मेहरची रक्कम पत्नीला देणे आवश्यक असते. असे विचार आंतरराष्ट्रीय महिला दिवसच्या वेळी जमाअत ए इस्लामी हिंद नागपूर महिला विभागाच्या जिल्हा अध्यक्षा डॉ. सबीहा ख़ान यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले.\nहा कार्यक्रम कांग्रेसनगर स्थित धनवटे नॅशनल कॉलेजच्या सभागृहाच आयोजित करण्यात आला. त्या पुढे म्हणाल्या की मेहर प्राप्त करने पत्नीचा पहिला अधिकार आहे आणि हुंडा वधू पक्षावर अत्याचार आहे. तलाक़च्या अंतर्गत महिलांकरिता ख़ुलअ ( तलाक़ घेण्याचा) सुद्धा अधिकार आहे. वर्तमान शासन तलाक़बाबत मुस्लिम महिलांना ज्या परिस्थितीत आणू इच्छित आहे, त्यात अनेक कठीण बाबी आहेत. ही आनंदाची गोष्ट आहे की आज आम्ही एकाच मंचवर १९ विभिन्न महिला संघटना मिळून आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा करीत आहोत.\nसरोज आगलावे यांनी सांगितले की महिलांच्या शिक्षणामुळे स्त्रियांमध्ये सुधारणा झालेली आहे आणि आता त्या पुढे जात आहेत, शिक्षणामुळे त्यांचे शोषण कमी झालेले आहेत. हे सावित्रीबाई फुले यांच्या प्रयत्नांचे फळ आहे. या व्यतिरिक्त स्त्रियांचे पारिवारिक जीवन अनेक बलिदानांनी युक्त आहे. ज्या प्रकारे आम्ही मुलींना चांगले संस्कार देतो त्याचप्रमाणे मुलांनासुद्धा सुसंस्कृत करण्याची गरज आहे.\nअॅड. रेखा बाराहाते यांनी सांगितले की स्त्री सक्षम असते, ती परिवाराला सुख आणि समृद्धीत साहाय्य प्रदान करते. मुलांना जन्म दिल्यापासून स्वतःच्या पायावर उभे होईपर्यंत आम्हा स्त्रियांची मुख्य भूमिका असते.\nअरुणा सबाणे विदर्भातील प्रथम महिला संपादक आहेत, त्या म्हणाल्या की आत्मनिर्भर बनूनच मी माझ्या मुलांचे भविष्य बनविले आहे.\nडॉ. शरयुताई तायवाड़े यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन करीत सांगितले की स्त्रियांचे परिवारमध्ये उच्च स्थान आहे, ती मॅनेजमेंटची गुरू आहे. ती घरकामाला योजनाबद्ध पद्धतीने आवरून बाहेरची कामेही पूर्ण करते.\nशुभांगी घाटोळे यांच्या संविधान वाचनाने श्रोत्यांना अतिशय उत्साहित केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वंदना वनकर तसेच आभार संध्या राजुरकर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सफीया अंजुम आणि बेनज़ीर ख़ान यांनी केले.\nया कार्यक्रममध्ये भारतीय महिला फेडरेशन, शेतकरी संघटना, जमाअत ए इस्लामी हिंद, नागपुर महिला विभाग, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन संघटना, अनाथ पीडित महिला क्रेडिट को-ऑपरेटिव सोसायटी, दीक्षाभूमी महिला धम्म संयोजन समिती, धम्म संगोष्ठी बौद्ध महिला मैत्री संघ, राष्ट्रीय ओ.बी.सी. महिला महासंघ, माहेर सामाजिक संस्था, जे. के. एस. सखी मंच, विदर्भ असंघटित कामगार संघटना, सुबुद्ध महिला संघटना, पलीता महिला बहु समाजसेवा संस्था तसेच आवाज़ आशा, टॉपर फाउंडेशन आदी महिला संघटनांचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होत्या.\nकार्यक्रमात विभिन्न समुदायाच्या मुली व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.\nमाननीय अब्दुल्लाह इब्ने उमर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘अल्लाह दासाचा पश्चात्ताप शेवटच्या श्वासापूर्वीपर्यंत कबूल करतो.’’ (हदीस : तिर्मिजी)\nस्पष्टीकरण : जर एखाद्याने आपले संपूर्ण जीवन दुष्कर्मांत व्यतीत केले असेल परंतु\nमृत्यूपूर्वीच्या बेशुद्धावस्थेअगोदर त्याने खऱ्या मनाने अल्लाहपाशी पश्चात्ताप व्यक्त केला तर सर्व पाप धुतले जातील. शेवटचा श्वास घेण्यापूर्वीच्या अवस्थेत (म्हणजे प्राण निघून जाण्याच्या स्थितीत), त्या वेळी जर क्षमा मागील तर त्याला क्षमा केली जाणार नाही. म्हणूनच मरण डोळ्यांपुढे दिसण्यापूर्वी मनुष्याने पश्चात्ताप व्यक्त करावा.\nमाननीय इब्ने यसार (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘लोकहो अल्लाहपाशी आपल्या दुष्कर्मांची क्षमा मागा आणि त्याच्याकडे परता. मला पाहा, मी दिवसातून शंभर-शंभर वेळा अल्लाहपाशी मुक्तीची दुआ करतो.’’ (हदीस : मुस्लिम)\nमाननीय अबू जर गिफ्फारी (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले की अल्लाह म्हणतो, ‘‘माझ्या दासांनो मी स्वत:वर अन्यायाला निषिद्ध केले आहे, तेव्हा तुम्हीदेखील एकमेकांवर अन्याय करण्यास निषिद्ध समजा. माझ्या भक्तांनो मी स्वत:वर अन्यायाला निषिद्ध केले आहे, तेव्हा तुम्हीदेखील एकमेकांवर अन्याय करण्यास निषिद्ध समजा. माझ्या भक्तांनो तुमच्यापैकी प्रत्येकजण मार्गभ्रष्ट आहे त्या मनुष्याव्यतिरिक्त ज्याला मी उपदेश करीन. माझ्याकडे उपदेशाची दुआ मागा तेव्हा मी तुम्हाला उपदेश करीन. माझ्या दासांनो तुमच्यापैकी प्रत्येकजण मार्गभ्रष्ट आहे त्या मनुष्याव्यतिरिक्त ज्याला मी उपदेश करीन. माझ्याकडे उपदेशाची दुआ मागा तेव्हा मी तुम्हाला उपदेश करीन. माझ्या दासांनो तुमच्यापैकी प्रत्येकजण उपाशी आहे त्या मनुष्याव्यतिरिक्त ज्याला मी भोजन देईन. तुम्ही माझ्यापाशी रोजी मागा, तेव्हा मी तुम्हाला जेऊ घालीन. माझ्या भक्तांनो तुमच्यापैकी प्रत्येकजण उपाशी आहे त्या मनुष्याव्यतिरिक्त ज्याला मी भोजन देईन. तुम्ही माझ्यापाशी रोजी मागा, तेव्हा मी तुम्हाला जेऊ घालीन. माझ्या भक्तांनो तुमच्यापैकी प्रत्येकजण विवस्त्र आहे त्या मनुष्याव्यतरिक्त ज्याला मी वस्त्र परिधान करीन. तुम्ही माझ्याकडे वस्त्र मागा, मी तुम्हाला वस्त्र नेसवीन. माझ्या भक्तांनो तुमच्यापैकी प्रत्येकजण विवस्त्र आहे त्या मनुष्याव्यतरिक्त ज्याला मी वस्त्र परिधान करीन. तुम्ही माझ्याकडे वस्त्र मागा, मी तुम्हाला वस्त्र नेसवीन. माझ्या भक्तांनो तुम्ही रात्री आणि दिवसा दुष्कर्म करता आणि मी सर्व दुष्कर्म क्षमा करू शकतो, तेव्हा माझ्यापाशी क्षमा मागा, मी तुम्हाला क्षमा करीन.’’ (हदीस : मुस्लिम)\nमाननीय अबू जर गिफारी (रजि.) यांच्या कथनानुसार, मी पैगंबर मुहम्मद (स.) यांना विचारले, ‘‘कोणते काम उत्तम व उच्च दर्जाचे आहे’’ पैगंबर म्हणाले, ‘‘अल्लाहवर ईमान बाळगणे आणि अल्लाहच्या मार्गात जिहाद (धर्मयुद्ध, प्रयत्नांची पराकाष्ठा) करणे.’’ मी विचारले, ‘‘कोणत्या प्रकारचे गुलाम मुक्त करणे अधिक चांगले आहे’’ पैगंबर म्हणाले, ‘‘अल्लाहवर ईमान बाळगणे आणि अल्लाहच्या मार्गात जिहाद (धर्मयुद्ध, प���रयत्नांची पराकाष्ठा) करणे.’’ मी विचारले, ‘‘कोणत्या प्रकारचे गुलाम मुक्त करणे अधिक चांगले आहे’’ पैगंबर म्हणाले, ‘‘अशा गुलामांना मुक्त करणे ज्यांची किंमत अधिक असेल आणि जे आपल्या मालकांच्या दृष्टीने उत्तम असतील.’’ मी विचारले, ‘‘जर हे मी करू शकलो नाही तर काय करू’’ पैगंबर म्हणाले, ‘‘अशा गुलामांना मुक्त करणे ज्यांची किंमत अधिक असेल आणि जे आपल्या मालकांच्या दृष्टीने उत्तम असतील.’’ मी विचारले, ‘‘जर हे मी करू शकलो नाही तर काय करू’’ पैगंबर म्हणाले, ‘‘मग तुम्ही एखादे काम करणाऱ्याची मदत करा. अथवा त्या मनुष्याचे काम करा जो आपले काम उत्तमप्रकारे करू शकत नाही.’’ मी म्हणालो, ‘‘जर हे मी करू शकलो नाही तर’’ पैगंबर म्हणाले, ‘‘मग तुम्ही एखादे काम करणाऱ्याची मदत करा. अथवा त्या मनुष्याचे काम करा जो आपले काम उत्तमप्रकारे करू शकत नाही.’’ मी म्हणालो, ‘‘जर हे मी करू शकलो नाही तर’’ पैगंबर म्हणाले, ‘‘लोकांना त्रास देऊ नका. हा तुमचा ‘सदका’ (दानधर्म) असेल, ज्याचा बदला तुम्हाला मिळेल.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)\nस्पष्टीकरण : ‘अल्लाहवर ईमान बाळगणे’ म्हणजे ‘दीने तौहीद’ म्हणजे इस्लामचा स्वीकार करणे. ‘जिहाद’चा अर्थ आहे जे लोक ‘दीने ह़क’ (इस्लाम) ला नष्ट करण्यासाठी तयार होतील त्यांचा सामना करणे. जर ते ‘दीन’ व त्याच्या अनुयायींना नष्ट करण्यासाठी तलवार उचलतील तर मुस्लिमाचे कर्तव्य आहे की त्यानेदेखील तलवार उचलावी आणि जाहीर करावे की ‘दीन’ आमचे प्राण आणि तुमच्या प्राणांपेक्षा अधिक मौल्यवान आहे. जर तुम्ही त्याचा वध कराल तर आम्ही तुमचा वध करू अथवा स्वत: मरण पत्करू.\nअरबस्थानात गुलामीची प्रथा होती आणि अरबस्थानाच नव्हे तर त्या काळातील संपूर्ण सुसंस्कृत जगात ही निर्भत्र्सना आढळत होती. इस्लामचे जेव्हा पुनरागमन झाले तेव्हा त्याने मानवांना प्रोत्साहन देणे आणि मानवतेच्या समाजात सामील करण्यासाठी गुलामांच्या मुक्ततेला आपल्या कार्यक्रमात सामील केले आणि ते फार मोठे पुण्य असल्याचे निश्चित केले.\nसमाजातील गरजवंत लोकांची मदत करणे आणि एखाद्या मनुष्याचे काम करणे जे तो करू शकत नाही अथवा ओबडधोबड करीत आहे, फार मोठे पुण्य आहे.\nपैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जो मनुष्य इस्लाम स्वीकारलेल्या एखाद्या गुलामाला मुक्त करील तर अल्लाह त्या गुलामाच्या प्रत्येक अवयवाच्या बदल्��ात त्या मनुष्याचा प्रत्येक अवयव नरकाच्या आगीपासून सुरक्षित करील.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)\nलैंगिक समानता एक वेगळा दृष्टिकोन\n-नझराना शेख, पणजी (गोवा)\nइंटरनॅशनल सेंटर, दोनापाऊला, गोवामध्ये नुकतेच लैंगिक समानतेबद्दल अतिशय दुर्मिळ\nचर्चासत्र पार पडले. स्त्रियांचे सबलीकरण करणे आणि लैंगिक समानताच्या दृष्टीने त्यांच्या काय समस्या आहेत यावर खूप चर्चा झाली.\nप्रत्येक वर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिन अधिकतर उत्साहाने साजरा केला जातो. परंतु महिलांसंबंधित समस्या दिवसेंदिवस जास्त वाढत आहेत. एका काळात समाजात ती अत्यंत दबलेली होती आणि आता ती स्वातंत्र्य व मुक्त आणि बहुतेक अधिकारांची हक्कदार असूनसुद्धा तिच्या दडपशाहीची आणि गैरवापराची कहाणी अजूनही कायम आहे. प्रत्यक्षात तिच्या दडपशाहीत दुसऱ्या मार्गाने वाढ होत आहे.\nसंसदेत मांडलेल्या आर्थिक सर्वेक्षण २०१६-२०१७ ने सांगितले की अपहरण, मुली व स्त्रियांवर लैंगिक अत्याचार, या गुन्हेगारीची संख्या भयावह पातळीवर पोहचली आहे आणि सार्वजनिक ठिकाणी तिची असुरक्षित वाढली आहे.\nएनसीआरबी डेटा २०१६ नुसार २०१६ मध्ये स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये २.९ टक्के वाढ झाली आहे.\nबलात्काराची प्रकरणे जी २०१५ मध्ये ३४,६५१ होती त्यातही २०१६ मध्ये १२.४ टक्के वाड झाली आहे.\nवर नमूद केलेले आकडे स्पष्ट करतात की, ‘स्वतंत्र आणि मुक्त’ अशी असणारी पश्चिम संस्कृतीचा नमुना घेऊन स्त्रियांची उन्नती करण्याचा आमचा निर्णय अयशस्वी ठरला आहे. ही संस्कृती तिला तो सन्मान देण्यासाठी चुकली आहे ज्यावर तिचा हक्क आहे. या संस्कृतीने लैंगिक समानतेच्या आणि स्वातंत्र्याच्या नावावर खोटी प्रतिष्ठा देऊन तिला असला असुरक्षित आणि धोकादायक मंच दिला आहे ज्यामध्ये तिचे खूप चालाकीने शोषण चालू आहे.\nसमानतेच्या नावावर तिला सर्व कृतींच्या क्षेत्रांत आणले गेले. तिला पुरुषाचे अनुकरण करून त्याच्यासारखे वागायला, त्याच्यासारखे दिसायला आणि त्याच्यासारखे सामथ्र्य दाखवायला भाग पाडले. याच्या व्यतिरिक्त स्त्रियांना त्यांची प्रमुख भूमिका म्हणजे एक परिपूर्ण गृहिणी, आई, पत्नी, बहीण, हीसुद्धा जबाब्दारीने पार पडण्याची अपेक्षा तिच्यापासून केली गेली. स्त्रियांनीदेखील स्त्री-पुरुष अशी दुहेरी भूमिका निभावण्याची तडजोड केली. असे करताना तिल��� हे कळून चुकले की तिने दीर्घकाळामध्ये काय गमावले. तिला या दुहेरी भूमिकेत आपले कौटुंबिक जीवन आणि मातृत्वाचे बलिदान द्यावे लागले, पुरुषांच्या पूर्वाभिमुख समाजात चांगल्यारीतीने रचलेल्या सापळ्यात ती सहजपणे अडकत गेली. आज स्त्रिया शिक्षित, आत्मनिर्भर होऊनसुद्धा जुन्या काळाची स्त्रियांवरील अत्याचाराची कहाणी आजच्या आधुनिक जगात कायम आहे.\nपूर्वीच्या काळामध्ये स्पष्टपणे दिसणारी दडपशाही आज स्वातंत्र्य व समानता आणि न्याय या कवचाखाली एक सुनियोजित पद्धतशीर चालविली जात आहे, ज्यात तिचे शोषण नजरेला पडत नाही पण त्यामुळे तिला खूप नुकसान झाले आहे आणि तिच्यावरील वाढत्या अत्याचार आणि गुन्ह्यांचे मुख्य कारण बनले आहे.\nज्ञान किंवा शिक्षण मानवजातीसाठी एक मोठी भेट म्हणून मानला जाते. ज्यामुळे व्यक्ती, समाज आणि जगाचा विकास होतो. पण याला मनुष्याने फक्त संपत्ती मिळवून देण्याचे साधन मानले. पूर्वी स्त्रियांना काम करावे लागत नव्हते म्हणून त्यांना ज्ञान आणि शिक्षणापासून दूर ठेवले गेले आणि आता आधुनिक काळात मुलींना तो अधिकार मिळाला तेव्हा तिच्या भक्षकांनी त्याला तिचापासून पैसे उत्पन्न करायचा स्रोत बनवून टाकले. बऱ्याच प्रकरणांमध्ये पालकही स्वार्थी होतात आणि मुलींच्या शिक्षणावर केलेला खर्च मिळवून घेण्यासाठी तिला स्रोत बनवतात. पुत्रांनी जे केले नाही किंवा करू शकत नाहीत अशा सर्व गोष्टी करण्याची प्रेरणा मुलींना दिली जाते. मुलींपासून या वाढत्या अपेक्षा त्यांना पुढे जीवनात महाग पडतात. यासाठी त्यांचा विवाह उशिरा होतो आणि मग एक चांगला जोडीदार शोधणे तिला अवघड होते आणि वैवाहिक जीवन सुरू करण्यातही तिला समस्या येतात. काही स्त्रिया आयुष्यभर अविवाहितसुद्धा राहतात.\nहुंडा प्रणालीचा धोका हाताळण्यासाठी अनेक कठोर कायदे तयार केले गेले आहेत आणि काही प्रमाणात त्यांचा फायदाही झाला आहे. परंतु इथेसुद्धा भक्षकांनी हुंडा हाताळण्याच्या नवीन पद्धतीं शोधून काढल्या आहेत. आज शिक्षित आणि नोकरी करणाऱ्या मुलींची नवरी म्हणून निवड होते ते याच कारणामुळे की ती काम करून त्यांच्या संपत्तीला भर घालेल. स्त्रियांवरच सर्व आर्थिक आणि घरगुती जाबाबदारी घालून काही बाबतीत त्यांचे पती पूर्णत: बेजबाबदार बनले आहेत. ज्या स्त्रिया स्वत:च्या इच्छेनुसार नोकरी करायच्या अध��न असतात त्यांना पण भावनांच्या जाळ्यात फसवून त्यांच्या कमाईतून बराच पैसा या भक्षकांसाठी खर्च करण्यास लुभावले जाते. काही स्त्रियांना असल्या नोकऱ्यांतदेखील खेचले जाते, ज्यामध्ये फक्त त्यांच्या सौंदर्याची आणि शरीराची प्रशंसा होते आणि तिच्या अंत:करणाच्या प्रतिभेचे काही मोल होत नाही.\nया आकर्षित करणाऱ्या ग्लॅमरस दुनियेत तिची गुंतागुंत होते ज्यामुळे शेवटी तिच्या नशिबाला एकाकीपणा, नैराश्य, विनाश वाट्याला येतो आणि बऱ्याच वेळा आत्महत्या करून तिला आपली सुटका करावी लागते. एका बाजूला जेथे लैंगिक समानतेची पदोन्नती चालू आहे तिथेच दुसरीकडे वय, वर्ग, सौंदर्य, शरीर यांच्या आधारावर महिलांचा भेदभाव चालू आहे. आणि हाच निकष पाळून लग्न व नोकरीसाठी तिची निवड होते. जी स्त्री उच्च पदावर पोचली आहे तीसुद्धा कुठल्यातरी पुरुषाची किंवा पुरुषासंबंधी गटाचीच कठपुतळी म्हणून चालते. या सर्व प्रकरणांत स्त्रिया आपल्या विरूद चालणाऱ्या कटाला ओळखण्यात चुकतात आणि ज्या वेळेस ते जाणतात तेव्हा फारच उशीर झालेला असतो.\nआजच्या आधुनिक लढायांमध्ये सैनिकांपेक्षा जास्त नागरिकांची बळी जाते. त्यातही स्त्रियांना जास्त अत्याचार सहन करावा लागतो जो खूप वेळा लष्करी किंवा राजकीय उद्दिष्टे प्राप्त करण्यासाठी पद्धतशीरपणे विविध रूपाने स्त्रियांवर घडविला जातो. देहव्यापाराच्या वाढत्या गरजेमुळे मानवी तस्करी आणखीनच वाढली आहे आणि याचा परिणामसुद्धा स्त्रियांनीच जास्त भोगला आहे.\nस्त्रियांना न्याय देण्यात आपण कुठे कमी पडत आहोत याबाबतचे विश्लेषण करताना हे समजून घेणे आवश्यक आहे की पुरुषाची नक्कल करणे आणि त्याला आदर्श म्हणून मानणे हे या समस्यांचे समाधान नाही. पुरुष आणि स्त्री ही दोन भिन्न लिंग आहेत आणि त्यांना समाजात आपली अनोखी भूमिका निभावण्यासाठी रचले गेले आहे. त्यांची विशिष्ट शारीरिक, जैविक आणि मानसिक निर्मिती हे दर्शविते की त्या दोन वेगवेगळ्या व्यक्ती आहेत आणि त्यांना समान करण्याचा प्रयत्न शेवटी व्यर्थ ठरेल.\nप्रश्न हा आहे की स्त्रीला आपले श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी पुरुषाची नक्कल करणे किंवा त्याच्या पातळीवर पोहचणे का आवश्यक आहे मानवाला जन्म देण्याची आणि मानवजातीला आपल्या प्रेमळता व काळजीने उभारण्याची उत्कृष्ट भूमिका तिला ईश्वराने दिली आहे, जी एक पुरुष प्रयत्न करूनसुद्धा साध्य करू शकत नाही. या भूमिकेने ती अशी मानवजाती आपल्या शिकवणीने निर्माण करू शकते जी खऱ्या अर्थाने स्त्रियांच्या दुर्बल शरीराचा फायदा न घेता त्यांच्या कोमल हृदयाचे मोल करू शकते आणि तिला तो आदर देऊ शकते ज्यास ती पात्र आहे. आईच्या पदरात लहानपणीच हे संस्कार पुरुषांना मिळाले तर पुढे ते स्त्रियांविषयी होणाऱ्या प्रत्येक शोषणला बंदी घालू शकतात आणि असले वातवरणही निर्माण करू शकतात जिथे स्त्रियांविरुद्ध सगळ्या षड्यंत्रांना रोखू शकतात आणि सर्व वाईट गोष्टीचा मुळांपासून नाश होऊ शकतो.\nलैंगिक समानता हा आजच्या आधुनिक समाजाचा नारा आहे. हा तोच समाज आहे जो भौतिकवाद, स्वार्थ, अमानवीपणा, लोभ, दृष्टा, शक्ती आणि संपत्तीसाठी वेड, असल्या बुद्धीच्या आधारावर विकसित झाला आहे. अशा समाजात स्त्रियांची सुरक्षितता कशी काय होणार हा समाज लैंगिक समानता व स्वातंत्र्यच्या नावाखाली बनावट स्वाभिमान प्रदान करून महिलांचा लाभ घेऊन फक्त स्वत:ची तहान तृप्त करू शकतो. आज समता आणि मुक्तीची खरी परिभाषा समजून घेणे आवश्यक आहे. मुक्तीची मर्यादा आणि समता चे स्पष्टीकरण केल्याशिवाय यात पाऊल टाकणे अतिशय धोकेदायक आहे. स्त्रीच्या शोषणास प्रोत्साहन देणाऱ्या सर्व सामाजिक वाईट गोष्टी नष्ट करण्यासाठी वातावरण तयार करणेही गरजेचे आहे. पुरुषाचे अनुकरण करून स्त्री-जातीच्या विशिष्ट दर्जाचा केवळ अपमानच होईल आणि ही दुहेरी भूमिका बजावताना फसवणूकच स्त्रियांच्या हाती लागेल.\nमाननीय सअद (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जो काही अल्लाह निर्णय घेईल, तो मान्य करणारा आणि त्यावर समाधान व्यक्त करणारा मनुष्य भाग्यशाली आहे. तसेच अल्लाहपाशी सुख-समृद्धीची प्रार्थना (दुआ) न करणारा आणि अल्लाहच्या निर्णयावर निराश होणारा मनुष्य दुर्भाग्यशाली आहे.’’ (हदीस : तिर्मिजी)\nस्पष्टीकरण : ‘तवक्कुल’ म्हणजे अल्लाहला आपला प्रतिनिधी बनविणे आणि त्याच्यावर विश्वास ठेवणे. पालनकर्त्याला प्रतिनिधी म्हणतात आणि सुख-समृद्धीबाबत विचार करणारा आणि वाईटापासून वाचविणाऱ्याला पालनकर्ता म्हणतात.\n‘मोमिनचा प्रतिनिधी अल्लाह आहे.’ याचा अर्थ असा होतो की त्याला यावर दृढविश्वास असतो की अल्लाहकडून जे काही येते ती भलाई आहे, त्यातच माझ्याकरिता समाधान आहे, अल्लाह ज्��ा स्थिती ठेवील त्यावर मी आनंदी आहे. मोमिन स्वत:हून प्रयत्न करीत असतो आणि मग मामला अल्लाहच्या हवाली करतो आणि म्हणतो, ‘‘हे पालनकर्त्या तुझ्या दुर्बल दासाने हे काम करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मी दुर्बल व विवश आहे. या कामात जी काही त्रुटी राहिली असेल तिला तू पूर्ण कर. तू वर्चस्वशाली व शक्तिशाली आहे.’’\nएक मनुष्य म्हणाला, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) मी आपल्या सांडणीला बांधून ठेवू आणि अल्लाहवर विश्वास ठेवू अथवा तिला सोडून देऊ आणि विश्वास ठेवू मी आपल्या सांडणीला बांधून ठेवू आणि अल्लाहवर विश्वास ठेवू अथवा तिला सोडून देऊ आणि विश्वास ठेवू’’ पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘अगोदर तू तिला बांधून ठेव मग विश्वास ठेव.’’ (हदीस : तिर्मिजी)\nस्पष्टीकरण : एखाद्या वस्तूला प्राप्त करण्याच्या ज्या काही पद्धती असतात त्यांचा पूर्णत: अवलंब करा आणि मग अल्लाहपाशी दुआ करा की ‘‘मी उपाय केला आहे, आता तू मदत कर.’’ हे आहे ‘तवक्कुल\nमाननीय अमर बिन अल-आस (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘मनुष्याचे मन प्रत्येक डोंगरकपारीत भटकत असते. जर एखादा मनुष्य आपल्या मनाला डोंगरखोऱ्यात भटकण्यासाठी सोडून देत असेल तर त्याला कोणती दरी त्याला नष्ट करील याची अल्लाहला पर्वा नाही. जो मनुष्य अल्लाहवर विश्वास ठेवील त्याला अल्लाह त्या डोंगरकपारीत आणि मार्गांवरून भटकण्यापासून आणि नष्ट होण्यापासून वाचवील.’’ (हदीस : इब्ने माजा)\nस्पष्टीकरण : जर मनुष्य अल्लाहला आपला प्रतिनिधी व पालनकर्ता बनवीत नसेल तर त्याचे मन नेहमी उद्विग्न राहील आणि अनेक मनोवृत्तींचे घर बनून राहील, परंतु जो मनुष्य आपल्या मनाला अल्लाहकडे वळवील त्याला निश्चिंतता प्राप्त होईल.\nमाननीय अनस बिन मालिक (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘दास गुन्हा केल्यानंतर क्षमा मागण्यासाठी जेव्हा अल्लाहकडे परततो तेव्हा अल्लाहला आपल्या दासाच्या परतण्यावर त्या मनुष्याच्या तुलनेत अधिक आनंद होतो, ज्याचे आयुष्य ज्या सांडणीवर अवलंबून होते ती सांडणी एखाद्या वाळवंटात हरवली असेल आणि मग त्याला ती अचानक सापडली असेल (तर ती सांडणी सापडल्यानंतर त्याच्या आनंदाला पारावार उरणार नाही.) अशाच मनुष्याच्या पश्चात्तापाने अल्लाहला आनंद होतो. इतकेच नव्हे तर अल्लाहचा आनंद त्याच्या तुलनेत वाढलेला असतो कारण तो दया व कृपेचा स्रोत आहे. (हदीस : बुखारी, मुस्लिम)\nमाननीय अबू मूसा अशअरी (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘अल्लाह रात्री आपला हात पसरतो जेणेकरून ज्या मनुष्याने दिवसा एखादे पापकर्म केले असेल त्याने रात्री अल्लाहकडे परतावे आणि दिवसा तो आपला हात पसरतो जेणेकरून रात्री जर एखाद्याने पापकर्म केले असेल तर त्याने दिवसा आपल्या पालनकत्र्याकडे परतावे आणि पापकर्मांची क्षमा मागावी. अल्लाह असेच करीत राहील, सूर्य पश्चिमेला उगवेपर्यंत (म्हणजे अंतिम निर्णयाचा दिवस येईपर्यंत). (हदीस : मुस्लिम)\nस्पष्टीकरण : ‘अल्लाहचे हात पसरणे’ म्हणजे तो आपल्या पापी दासांना बोलवितो की\nमाझ्याकडे या, माझी दया तुम्हाला आपल्या बाहूत घेण्यास तयार आहे. जर तुम्ही तात्पुरते भावनेच्या भरात रात्री पापकर्म केले असेल तर दिवस उजाडताच क्षमा मागा, जर उशीर कराल तर शैतान तुम्हाला आणखीनच दूर करील आणि अल्लाहपासून दूर जाण्यात आणि दूर जात राहण्यात मनुष्याचा नाश आहे.\nभारतीय परंपरेतील परलोकाची वास्तविक कल्पना\n- मुहम्मद फारूक खान\nआयएमपीटी अ.क्र. 13 -पृष्ठे - 20 मूल्य - 15 आवृत्ती - 4 (2012)\n- अबुल आला मौदूदी\nकुरआन अध्ययन कर्त्यासाठी ही पुस्तिका मार्गदर्शकाच्या स्वरूपात आहे. कुरआन हा ईशग्रंथ असल्याने तो इतर ग्रंथांसारखा मुळीच नाही. कुरआनची वर्णन शैली, त्याचे स्वरूप, कुरआनची वास्तवता व त्याचा मध्यवर्ती विषय विषयीची चर्चा आहे.\nकुरआन अवतरण स्थितीला जाणून घेण्यासाठी तीन प्रकारचे अवतरण टप्पे विचारात घेणे आवश्यक आहे. कुरआनच्या या वैशिष्ट्यपूर्ण शैलीची सार्थकता स्पष्ट करतांना त्याचे संकलन तसेच क्रम बद्धता व पुनरावृत्तीचे औचित्य वर्णन आले आहे. कुरआन वैश्विक व सर्वकालिक ईश ग्रंथ आहे आणि कुरआन आत्म्याशी पूर्णत: परिचित होण्यासाठी हे आवश्यक आहे.\nआयएमपीटी अ.क्र. 12 -पृष्ठे - 32 मूल्य - 18 आवृत्ती - 4 (2012)\n- सय्यद अबुल आला मौदूदी\nया पुस्तिकेत कुरआन आणणाऱ्याचे कुरआन प्रस्तुत स्वरूपाचे वर्णन करण्यात आले आहे. तसेच इतर धर्मांत त्यांच्या धर्मप्रवर्तकांना कसे ईशत्व देण्यात आले आहे, याविषयीचे संक्षिप्त वर्णन आले आहे.\nप्रेषितांचे मनुष्यत्व स्पष्ट करून त्यांचे सामर्थ्य व शक्तीविषयीचे वर्णन आहे. अल्लाहने प्रत्येक राष्ट्रात व प्रत्येक काळात पैगंबर पाठविले आ��ि अंतिम पैगंबर मुहम्मद (स.) यांचे कार्य अखिल मानवजातीसाठी व सार्वकालिक आहे, त्याविषयी विवेचन आले आहे.\nआयएमपीटी अ.क्र. 11 -पृष्ठे - 24 मूल्य - 16 आवृत्ती - 6 (2013)\n- सय्यद अबुल आला मौदूदी\nमौलाना सय्यद अबुल आला मौदूदी यांनी 10 मे 1947 रोजी दारूस्सलाम पठाणकोट येथे एका जाहीर सभेत हे भाषण दिले होते. त्यावेळी संपूर्ण पंजाब ज्वालामुखीच्या तोंडावर होता. पुस्तिकेत सृष्टी कल्याणाची संकल्पना मांडली आहे.\nअल्लाहजवळ रचनात्मकता प्रिय आहे तर विघातकता अप्रिय आहे. त्याला मुळीच पसंत नाही की त्याने निर्मिलेल्या सृष्टीत बिघाड व्हावा व तिला ओसाड व उजाड केले जावे. या जगाचे अव्यवस्था, दुर्गंधी व घाणीने, जुलुमाने व अत्याचाराने वाटोळे केले जावे.\nआयएमपीटी अ.क्र. 10 -पृष्ठे - 32 मूल्य - 18 आवृत्ती - 13 (2013)\nजेव्हा आपला आत्मा जन्मापुर्वीच एका ईश्वराला मानतो तेव्हा आता का नाही\nसीमा देशपांडे - 7798981535\nईश्वराने मातीपासून आदम (अ.स.) पहिला (पुरुष) व हव्वा (अ.स.) (स्त्री) निर्माण केले तेव्हा ईश्वराने त्याच्याकडून एक करार/शपथ घेतली आणि आदमापासून त्याच्या सर्व वंशांना वाढविले. आदम चे वंशज (पिढ्यानपिढ्या), ज्यांच्याद्वारे पृथ्वीवर सर्वत्र मानवजातीचा विस्तार झाला, त्या सर्वांकडून एक करार घेतला. ईश्वराने त्यांच्या आत्म्यांशी थेट संबोधन केले, म्हंटले तुमचा स्वामी कोण आहे सगळ्या आत्म्यानी उत्तर दिले निशंकपणे तुम्हीच स्वामी आहात. व मग त्याच्याकडून साक्ष घेतली की ईश्वर/अल्लाह (मी) तुमचा स्वामी आहे कारण ईश्वराने आदमची व सर्व मानवजातीची निर्मिती केली. जेव्हा ह.आदम ला मातीपासुन निर्मित केले तेव्हा प्रलयाच्या दिवसापर्यंत जन्माला येणाऱ्या प्रत्येक आत्म्याने शपथ घेतली की अल्लाह त्यांचा स्वामी आहे. तेव्हा त्यानी ईश्वराचे प्रत्यक्ष दर्शन केलेले होते. प्रत्येक मानवाने मातेच्या गर्भाशयात दाखल होण्याआधीच एकेश्वरत्वाची शपथ घेतलेली असते. म्हणूनच प्रत्येक आत्म्यावर शपथेचा शिक्कामोर्तब झालेला असतो. म्हणूनच जेव्हा कोणतेही मुल जन्माला येते तेव्हा त्याचा एका ईश्वरावर (नैसर्गिकरीत्या) ठाम विश्वास असतो. त्यामुळे मानवाचा जन्म ईश्वराच्या एकाकीपणातील नैसर्गिक विश्वासातून झालेला आहे. तोच त्याचा निर्माता (एक ईश्वर ) आहे हे प्रत्येकजण पूर्णपणे ओळखून असतो. अरबी भाषेत या नैसर्गिक विचारांना फित्रा (जन्मजात) म्हणतात. परिणामी, प्रत्येक व्यक्तीने ईश्वराच्या एकात्मतेवर विश्वास अगदी बिजाअवस्थेपासुन वाहून आणलेला असतो. पण ही नैसर्गिक माहिती निष्काळजीपणाच्या स्तरांखाली दडली जाते आणि सामाजिक परिस्थितीमुळे दाबुन टाकली जाते. जर प्रत्येक मानवाला एकटे सोडले असते तर तो ईश्वर एकच आहे (अल्लाह) ह्या जाणीवे सोबतच वाढेल. परंतु सर्व मुलांवर त्यांच्या धर्माचा,पर्यावरणाचा, कुटुंबाचा, वंशाचा इतका परिणाम होतो की तो त्याची जन्मापूर्वीची शपथ विसरुन जातो. ईश्वराचे प्रेषित मुहम्मद (स.) यांनी म्हटले आहे की, ’प्रत्येक मानव जन्माला येतो तेव्हा त्याची जन्मजात अवस्था अशी असते कि तो जाणून असतो की, अल्लाहच आपला एकमेव निर्माता आहे ’ परंतु त्याचे आई-वडील त्याला एक हिंदू एक ज्यू किंवा ख्रिस्ती बनवतात .\nजेव्हा मानव पृथ्वीवर जन्म घेतो तेव्हा त्याचे शरीर पूर्णपणे भौतिक नियमांशी समर्पित होवुन जाते. जेव्हा की हे भौतीक पर्यावरण ही ईश्वराने मानवासाठी निर्माण केले आहे. परंतु त्याची आत्मा निसर्गतःच ईश्वर त्याचा निर्माता आणि पालनकर्ता आहे ह्या विश्वासाला समर्पीत असते. मग प्रश्न पडतो की जेव्हा आपला आत्मा एका ईश्वराला मानतो तर हे भौतीक शरीर ह्या श्रद्धेला विरोध का बरे करते कारण जेव्हा आपल्याला समज येते तेव्हा आपण जगाची वास्तविकता लक्षात घेऊन जीवनास प्रारंभ करतो. आईवडिलांनी संगितलेल्या निर्मिति वर आंधळा विश्वास ठेउन धर्म पऱंपरा निभावतो आणि त्याचिच उपासना करतो. जसे (अनेकेश्वरत्व) मुर्तीपूजा, (कुलदैवत) वंशानुसार वैयक्तिक ईश्वर, देवी-देवता (ईश्वरच्या पत्नी, मुले). तसेच, सर्वात भयानक म्हणजे ईश्वराच्या अप्सरा..अजुन बरेच काही... म्हणजे ईश्वरामध्ये माणसांच्या सर्व गरजा व अवगुण ओतुन व त्याचे उपहास करुन असे समजतात की आम्ही खूप ईश्वराची उपासना आणि आराधना करतो. पण सत्य हे आहे की ईश्वर या सगळ्या अवगुण व गरजांपासून मुक्त व अत्यंत पवित्र आहे. प्रत्येक मनुष्याला जेव्हा समज येते तेव्हा त्याने ईश्वराच्या एकतत्वावर नक्कीच विचार करायला पाहिजे व त्याच धर्माचे अनुसरण केले पाहिजे जे ज्यात खरे ज्ञान व तर्क दिसून येतो. प्रत्येकाने स्वतःचे आत्मपरिक्षण करावे व जाणून घ्यावे की आपण निराकार ईश्वराची भक्ती करावी कि, वडिलोपार्जीत परपरेने बनविलेल्या मनुष्यरुपी ईश्वराची कारण जेव्हा आपल्याला समज येते तेव्हा आपण जगाची वास्तविकता लक्षात घेऊन जीवनास प्रारंभ करतो. आईवडिलांनी संगितलेल्या निर्मिति वर आंधळा विश्वास ठेउन धर्म पऱंपरा निभावतो आणि त्याचिच उपासना करतो. जसे (अनेकेश्वरत्व) मुर्तीपूजा, (कुलदैवत) वंशानुसार वैयक्तिक ईश्वर, देवी-देवता (ईश्वरच्या पत्नी, मुले). तसेच, सर्वात भयानक म्हणजे ईश्वराच्या अप्सरा..अजुन बरेच काही... म्हणजे ईश्वरामध्ये माणसांच्या सर्व गरजा व अवगुण ओतुन व त्याचे उपहास करुन असे समजतात की आम्ही खूप ईश्वराची उपासना आणि आराधना करतो. पण सत्य हे आहे की ईश्वर या सगळ्या अवगुण व गरजांपासून मुक्त व अत्यंत पवित्र आहे. प्रत्येक मनुष्याला जेव्हा समज येते तेव्हा त्याने ईश्वराच्या एकतत्वावर नक्कीच विचार करायला पाहिजे व त्याच धर्माचे अनुसरण केले पाहिजे जे ज्यात खरे ज्ञान व तर्क दिसून येतो. प्रत्येकाने स्वतःचे आत्मपरिक्षण करावे व जाणून घ्यावे की आपण निराकार ईश्वराची भक्ती करावी कि, वडिलोपार्जीत परपरेने बनविलेल्या मनुष्यरुपी ईश्वराची असे करून काय आपण ईश्वराचा कळत नकळत अपमान करत नाही आहोत\nत्याचबरोबर आत्मनिरिक्षण करावे की, स्वतःच्या भौतिक तीव्र इच्छेमध्ये जसे, या समाजात उच्च स्थान प्राप्त करावे , खुप पैसा कमवावा मग तो लाच, जुगाराद्वारे कमाविलेला का असेना, समाज ज्या पोशाखाची मागणी करतो मग तेच परिधान करावे मग त्यात शरीर उघडे राहीले तरी चालेल, मग एवढे सर्व प्राप्त केल्यावर कौटुंबिक खरे सुख हे सामाजिक करमणुकीच्या साधनाद्वारे मिळु शकते असा लोकांचा दृढ विश्वास होऊन बसला आहे. उदा. नग्न चित्रे , प्रेम-विषयक चित्रपट, विरुद्ध लिंगी व्यक्तीशी गाठी-भेटी चे प्रसंग, नग्न व युगल नृत्ये, कामवासनेने ओथंबली चित्रपटे अजून बरेच काही ज्याला कला असे सोज्वळ नाव दिलेले आहे . पण अखेर हे आहे तरी काय खरच ह्या ईच्छा आपली नैतीकता टिकविते काय खरच ह्या ईच्छा आपली नैतीकता टिकविते काय मग मनुष्यरुपी ईश्वर व त्याचेच नियम आपल्याला ह्याचे अनुसरण करायला लावत असतील तर त्याचे परिणाम, दुराचार, अत्याचार, अन्याय, व्यभीचार,अश्लीलता, बलत्कार, हुंडाबळी, घटस्फोट या अनैतीकतेकडे जोमाने वाटचाल का करत आहे, यात नवल ते काय\nतुम्हाला प्रत्येकाला वाटत नाही काय की, आपण सर्व चांगली माणसे बनावित काय तुम्हाला हे ही वाटत नाही की, आपण सगळ्यांनी ���िळून चांगली कुटुंब व्यवस्था आकाराला आणावी. एक स्वच्छ आणि सुदृढ, नैतिक समाज घडवावा काय तुम्हाला हे ही वाटत नाही की, आपण सगळ्यांनी मिळून चांगली कुटुंब व्यवस्था आकाराला आणावी. एक स्वच्छ आणि सुदृढ, नैतिक समाज घडवावा अणि ह्या उफाळून आलेल्या अनैतिकतेचा नायनाट व्हावा अणि ह्या उफाळून आलेल्या अनैतिकतेचा नायनाट व्हावा काय तुम्हाला असेही वाटत नाही की, तुम्हा-आम्हा सर्वानी नरकाग्नी चा मार्ग सोडुन स्वर्गाचा मार्ग स्वीकारावा काय तुम्हाला असेही वाटत नाही की, तुम्हा-आम्हा सर्वानी नरकाग्नी चा मार्ग सोडुन स्वर्गाचा मार्ग स्वीकारावा पण ही नैतीकता तेव्हाच माणूस अनुसरेल जेव्हा तो खऱ्या ईश्वराला जाणेल. जेव्हा मनुष्य खऱ्या ईश्वराला जाणेल तेव्हा तो आपल्यावर नाराज होवू नये म्हणुन त्याच्या नियमावली नुसार जीवन व्यतीत करेल. माणसाने याचे आत्मपरिक्षण केले नाही तर तो अनैतीकतेच्या भौतीक इच्छांमध्ये इतका वाहून जाईन की तो या दुनियेत तर शिक्षा भोगेलच पण त्यापेक्षा तिव्र व यातनामय शिक्षा मृत्युनंतर भोगेल. जी की अथांग असेल. स्वतःला नरकापासून वाचवायचे असेल तर खऱ्या ईश्वराची भक्ती करा जो की, निर्गुण, निराकार, शाश्वत, व अपरिवर्तनीय आहे व त्याच्याच नियमाचे अनुसरण करुन हे भौतीक जीवन व्यतीत करावे. चला तर मग आजपासुन स्वतः च्या आत्म्याचे परिक्षण सुरू करु व खऱ्या ईश्वराला जाणुन घेवु व अश्या धर्माचे ज्ञान आत्मसात करु जो ईश्वर व मनुष्याचे प्रेम, एकेश्वरत्वाची वास्तवीकता व या भौतीक जीवनात नैतीकता टिकुन ठेवण्यास मदत करतो व त्याच बरोबर मृत्युपश्चात स्वर्गाकडे जाण्यास मार्गदर्शन करतो. ह्यासाठी ईश्वर आपणा सर्वांस मार्गदर्शन व सहकार्य करो, हीच कळकळीची प्रार्थना आहे. (तथास्तु पण ही नैतीकता तेव्हाच माणूस अनुसरेल जेव्हा तो खऱ्या ईश्वराला जाणेल. जेव्हा मनुष्य खऱ्या ईश्वराला जाणेल तेव्हा तो आपल्यावर नाराज होवू नये म्हणुन त्याच्या नियमावली नुसार जीवन व्यतीत करेल. माणसाने याचे आत्मपरिक्षण केले नाही तर तो अनैतीकतेच्या भौतीक इच्छांमध्ये इतका वाहून जाईन की तो या दुनियेत तर शिक्षा भोगेलच पण त्यापेक्षा तिव्र व यातनामय शिक्षा मृत्युनंतर भोगेल. जी की अथांग असेल. स्वतःला नरकापासून वाचवायचे असेल तर खऱ्या ईश्वराची भक्ती करा जो की, निर्गुण, निराकार, शाश्वत, व अपरि���र्तनीय आहे व त्याच्याच नियमाचे अनुसरण करुन हे भौतीक जीवन व्यतीत करावे. चला तर मग आजपासुन स्वतः च्या आत्म्याचे परिक्षण सुरू करु व खऱ्या ईश्वराला जाणुन घेवु व अश्या धर्माचे ज्ञान आत्मसात करु जो ईश्वर व मनुष्याचे प्रेम, एकेश्वरत्वाची वास्तवीकता व या भौतीक जीवनात नैतीकता टिकुन ठेवण्यास मदत करतो व त्याच बरोबर मृत्युपश्चात स्वर्गाकडे जाण्यास मार्गदर्शन करतो. ह्यासाठी ईश्वर आपणा सर्वांस मार्गदर्शन व सहकार्य करो, हीच कळकळीची प्रार्थना आहे. (तथास्तु\nमाननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार,\nपैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जेव्हा कोणा मुस्लिमास एखादा मानसिक त्रास, एखादा शारीरिक आजार, एखादा शोक अथवा दु:ख पोहोचते आणि तो त्यावर संयम बाळगतो तेव्हा त्याच्या परिणामस्वरूप अल्लाह त्याचे पाप क्षमा करतो, इतकेच नव्हे तर त्याला एखाद काटा बोचतो, तोदेखील त्याच्या पापांच्या क्षमेची सबब बनतो.’’ (हदीस : मुत्तफक अलैहि)\nमाननीय सुफियान बिन अब्दुल्लाह (रजि.) यांच्या कथनानुसार,\nमी पैगंबर मुहम्मद (स.) यांना विचारले, ‘‘इस्लामच्या बाबतीत अशी विस्तृत माहिती मला सांगा जेणेकरून पुन्हा कोणा दुसऱ्याला काही विचारण्याची आवश्यकता पडणार नाही.’’ पैगंबर म्हणाले, ‘‘‘आमनतु बिल्लाहि’ म्हणा आणि मग त्यावर दृढ राहा.’’ (हदीस : मुस्लिम)\nस्पष्टीकरण : म्हणजे ‘दीन तौहीद’ (इस्लाम) चा मनुष्याने स्वीकारावा, त्याला आपली जीवनपद्धती बनवावे आणि मग कसल्याही प्रकारच्या प्रतिवूâल परिस्थितीला सामोरे जावे लागले तरी त्यावर दृढ राहावे; हीच आहे या जगात व पारलौकिक जीवनात यशाची गुरूकिल्ली.\nमाननीय मिकदाद (रजि.) यांच्या कथनानुसार,\nपैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘भांडणापासून सुरक्षित राहणारा मनुष्य नशीबवान आहे.’’ हे वाक्य पैगंबरांनी तीनदा म्हटले. मग म्हणाले, ‘‘परंतु परीक्षा व कसोटीत सापडल्यानंतरही सत्यावर दृढ राहणारा मनुष्य खूपच नशीबवान असून त्याच्यासाठी शाबासकी आहे.’’ (हदीस : अबू दाऊद)\nस्पष्टीकरण : या हदीसमध्ये ‘फितना’ हा शब्द प्रयोग करण्यात आला आहे. ‘फितना’ म्हणजे ज्या कसोटींना एखाद्या मुस्लिमास या जगात सामोरे जावे लागते. जेव्हा असत्याचा प्रभाव व वर्चस्व वाढेल आणि सत्य पराभूत व पराधीन होईल तेव्हा सत्य स्वीकारणाऱ्यांना आणि त्याचा अवलंब करणाऱ्यांना अनेक प्रकारचा ��्रास सहन करावा लागतो ते सांगण्याची गरज नाही. अशा युगात असत्य आणि त्याचा अवलंब करणाऱ्यांनी निर्माण केलेले अडथळे आणि उत्पन्न करण्यात आलेल्या संकटे असूनसुद्धा एक मनुष्य सत्यावर दृढ राहतो तेव्हा पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याद्वारे तो शाबासकी व दुआचा हक्कदार आहे.\nतिबरानीने माननीय मुआज बिन जबल (रजि.) यांचे कथन उद्धृत केले आहे, त्यात असा उल्लेख आढळतो की जेव्हा ‘दीन’चे शासन डबघाईला येईल तेव्हा मुस्लिमांवर अशा शासकांचे राज्य येईल जे चुकीच्या दिशेने समाजाला नेतील. जर त्यांचे ऐकले तर लोक मार्गभ्रष्ट होतील आणि जर त्यांचे ऐकले नाही तर ते त्याला ठार करतील.\nत्यावर लोकांनी विचारले, ‘‘हे पैगंबर मुहम्मद (स.) अशा स्थितीत आपण आम्हाला काय मार्गदर्शन कराल अशा स्थितीत आपण आम्हाला काय मार्गदर्शन कराल\nतेव्हा पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘तुम्हाया ते सर्व या युगात करावे लागेल जे मरयमपुत्र इसा (अ.) यांच्या अनुयायींनी केले होते. त्यांना करवतीने कापण्यात आले आणि फासावर लटकविले गेले, परंतु त्यांनी असत्यापुढे शस्त्र ठेवले नाही. अल्लाहच्या अवज्ञेत जीवन जगण्यापेक्षा अल्लाहच्या उपासनेत मरण पत्करलेले बरे.’’\nमाननीय अनस (रजि.) यांच्या कथनानुसार,\nपैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘अशी परिस्थिती निर्माण होईल जेव्हा ‘दीन’वाल्यांना (इस्लामच्या अनुयायांना) ‘दीन’वर दृढ राहणे हातावर विस्तव घेण्यासारखे होईल.’’ (हदीस : तिर्मिजी, मिश्कात)\nस्पष्टीकरण : परिस्थिती अतिशय वाईट होईल. असत्याचा उदोउदो होईल आणि सत्या\nसंकटात सापडेल. अनेक लोक जगाची पूजा करू लागतील. अशा स्थितीत ‘दीन’च्या अनुयायींना शुभवार्ता दिली जाईल. विस्तवाशी खेळणे विराचे काम असू शकते. भित्रे लोक अशाप्रकारचा खेळ खेळत नाहीत.\nमाननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘तुम्ही जर अल्लाहवर चांगल्या प्रकारे विश्वास ठेवला तर तो पक्ष्यांना देतो तशी तुम्हालाही रोजी देईल. पक्षी सकाळी जेव्हा रोजीच्या शोधार्थ घरट्यांमधून बाहेर पडतात तेव्हा त्यांचे पोट आत गेलेले असते आणि संध्याकाळी जेव्हा आपल्या घरट्यांमध्ये परत येतात तेव्हा त्यांचे पोट भरलेल असते.’’ (हदीस : तिर्मिजी)\nमाननीय इमरान बिन हुसैन (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘लज्जाचे लक्षण फक्त उत्तमता आणते.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)\nस्पष्टीकरण : लज्जेचे लक्षण म्हणजे असा स्वभाव ज्यात अनेक प्रकारचा चांगुलपणा भरलेला आहे. हे लक्षण ज्या मनुष्यात असेल तो दुराचाराच्या जवळदेखील फिरकणार नाही आणि सदाचाराकडे तो आकर्षित झालेला असेल.\nइमाम नबवी यांनी ‘रिया़जुस्सालिहीन’मध्ये लज्जेची हकीगत सांगताना लिहिले आहे– ‘‘लज्जा एक असा गुण आहे जो मनुष्याला वाईट कर्म करण्यापासून रोखतो आणि परिश्रम करणारांचे पारिश्रमिक देण्यात कुचराई करण्याची मनाई करतो.’’\nतसेच माननीय जुनैद बगदादी यांनी सांगितले की ‘‘लज्जाची हकीगत अशी आहे की मनुष्य अल्लाहच्या देणग्यांना पाहतो आणि मग असा विचार करतो की त्या इनाम देणाNयाची कृतज्ञता व्यक्त करण्यात माझ्याकडून कुचराई होते, तेव्हा त्यामुळे मनुष्याच्या मनात जी स्थिती निर्माण होते तिला ‘लज्जा’ म्हणतात.’’\nस्पष्टीकरण : आणि पैगंबर मुहम्मद (स.) यांनी या लक्षणाच्या आवश्यकतेबाबत परलोकाच्या चिंतेविषयी असलेल्या एका हदीसमध्ये स्पष्टीकरणासह सांगितले आहे.\nमाननीय अबू सईद खुदरी (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जो मनुष्य संयम बाळगण्याचा प्रयत्न करेल त्याला अल्लाह संयम देईल. संयमापेक्षा अधिक उत्तम आणि अनेक प्रकारचा चांगुलपणा सामावणारा पुरस्कार दुसरा कोणताही नाही. (हदीस : बुखारी, मुस्लिम)\nस्पष्टीकरण : मनुष्य कसोटीमध्ये सापडल्यानंतर संयम बाळगतो तेव्हा जोपर्यंत त्याला अल्लाहवर भरोसा व विश्वास बसत नाही तोपर्यंत संयम बाळगू शकत नाही. मग ज्या मनुष्यात कृतज्ञतेचे लक्षण आढळत नाही तो अजिबात संयम बाळगू शकत नाही. अशाप्रकारे लक्षपूर्वक विचार केल्यास माहीत होते की संयमाचे लक्षण आपल्याबरोबर किती वैशिष्ट्ये सामावितो.\nमाननीय उसामा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या कन्येने संदेश पाठविला की ‘‘माझा मुलगा शरीरातून प्राण निघून जाण्याच्या अवस्थेत आहे. कृपया आपण यावे.’’ पैगंबरांनी सलाम पाठविला आणि ‘‘हे जे काही अल्लाह घेतो ते त्याचेच आहे आणि जे काही देतो ते त्याचेच आहे आणि प्रत्येक गोष्ट त्याच्यापाशीच निश्चित होते आणि प्रत्येकाची मुदत निश्चित होते, तेव्हा तुम्ही परलोकात मोबदला प्राप्त करण्याच्या दृढनिश्चयाने संयम बाळगा.’’ मग त्यांनी संदेश पाठविला की ‘‘आपण अवश्य यावे.’’ तेव्हा पैगंबर आणि त्यांच्यासह सअद बिन उबादा (रजि.), मुआज बिन जबल (रजि.), उबय्यिब्ने कअब (रजि.), जैद बिन साबित (रजि.) आणि काही दुसरे लोकदेखील गेले. मुलाला पैगंबरांजवळ आणण्यात आले. पैगंबरांनी त्याला मांडीवर बसविले, त्या वेळी त्याचा श्वास मंदावत होता. ते दृश्य पाहून पैगंबरांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले तेव्हा सअद बिन उबादा (रजि.) म्हणाले, ‘‘हे काय’’ (म्हणजे पैगंबर रडतात काय. हे संयमाच्या विरूद्ध नाही काय’’ (म्हणजे पैगंबर रडतात काय. हे संयमाच्या विरूद्ध नाही काय) तेव्हा पैगंबर म्हणाले, ‘‘अल्लाहने आपल्या भक्तांच्या हृदयात ठेवलेली ही कृपेची भावना आहे.’’\nमाननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘अल्लाहचे आज्ञाधारक पुरुष आणि स्त्रिया कधी कधी कसोटीत सापडतात. कधी स्वत: त्याच्यावर संकट येते, कधी त्याच्या अपत्यावर येते. कधी त्याची संपत्ती नष्ट होते (आणि तो त्या सर्व संकटांच्या वेळी संयम बळगतो आणि अशाप्रकारे त्याच्या मनाची स्वच्छता होत राहते आणि दुष्टव्यांपासून दूर जात असतो.) इतकेच नव्हे तर जेव्हा अल्लाहशी त्याची भेट होते तेव्हा अशा स्थितीत भेटतो की त्याच्या कर्मपत्रात कसलेही पाप नसते.’’ (हदीस : तिर्मिजी)\nमाननीय अनस (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘कसोटी जितकी कठोर असेल तितका मोठा पुरस्कार मिळेल (या अटीवर की मनुष्य संकटांना घाबरून सरळमार्गापासून दूर जाऊ नये) आणि अल्लाह जेव्हा एखाद्या जनसमूहावर प्रेम करतो तेव्हा त्यांना (आणखी अधिक पारखण्यासाठी आणि पवित्र करण्यासाठी) कसोटीत टाकतो. जे लोक अल्लाहचा निर्णय मान्य करतात आणि संयमाने राहतात तेव्हा अल्लाह त्यांच्यावर प्रसन्न होतो आणि जे लोक या कसोटीत अल्लाहवर नाराज होतात तेव्हा अल्लाहदेखील त्यांच्यावर नाराज होतो.’’ (हदीस : तिर्मिजी)\nसुबोध कुरआन खंड क्र. १ (पान १ ते १४३).\n\"अल्लाहच्या नावाने, जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे'' १. अल्फातिहा परिचय शीर्षक : या प्रथम सूरहचे (अध्याय) नाव &quo...\nनेतृत्वाचे प्रकार आणि त्यातील फरक\nआणि (आठवण करा) जेव्हा तुमच्या पालनकर्त्याने दूतांना सांगितले की, ’’मी पृथ्वीवर एक खलीफा (माझा प्रतिनिधी) बनविणार आहे.’’ (तेव्हा त्या दुतांनी...\nसटीप मराठी भाषांतर मौलाना सय्यद आला मौदूदी (यांच्या सटीप उर्दू भाषांत��ावरून) मराठी भाषांतर अब्दुल जबार कुरैशी कुतुबुद्दिन हुसैन...\n- मुहम्मद फारूक खान - मानवास जीवन मिळाले. त्यास या जीवनाचा अनुभव देखील होतो, मात्र असे लोक बोटावर मोजण्याइतकेच आढळतील ज्यांनी या जीवना...\n- सय्यद अबुल आला मौदूदी या पुस्तिकेत एकेश्वरत्व सोदाहरण स्पष्ट करून सांगण्यात आले आहे आणि मनुष्याच्या विनाशाचे, अन्याय, ...\nएकेश्वरत्व आणि प्रेषित्वाची साक्ष\n``मी साक्ष देतो की, अल्लाहशिवाय कोणीही पूज्य नाही आणि याचीही साक्ष देतो की, आदरणीय मुहम्मद (स.) अल्लाहचे दास आणि पैगंबर आहेत.'' दोन ...\nइद मिलन निमित्त सर्वधर्मीय विचारवंतांचे मौलिक विचार\n'मेराज' चे वास्तव: आदरणीय प्रेषित मुहम्मद (स.) यांना ईश्वरी सान्निध्य आणि मार्गदर्शन\nमुळात असा नियमच आहे की, सत्याच्या विरोधकांचे अत्याचार आपल्या संपूर्ण मर्यादा ओलांडतात आणि अत्याचारपीडितांचा आत्मा तळतळून हाक देतो की, ...\nपारा १ - भाग १ पारा १ - भाग २ पारा १ - भाग ३ पारा २ - भाग १ पारा २ - भाग २ पारा २ - भाग ३...\nरमजान, चंद्रकोर आणि गैरसमज\nमशीद, मदरसे, मुस्लिमांच्या लग्नपत्रिका, काही मुस्लिम देशांचे ध्वज आणि मुस्लिम समाजाचा प्रतीकात्मक उल्लेख करण्यासाठी सर्वसाधारणपणे चंद्रक...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00667.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://www.livemarathi.in/accept-demands-otherwise-sugar-factories-will-not-be-allowed-to-start-b-gopichand-padalkar/", "date_download": "2022-01-23T20:43:31Z", "digest": "sha1:HFAXOFHLIVYAW4HKANR7EXKN2DJLLF6K", "length": 11730, "nlines": 101, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "मागण्या मान्य करा अन्यथा साखर कारखाने सुरू होऊ देणार नाही : आ. गोपीचंद पडळकर | Live Marathi", "raw_content": "\nHome कृषी मागण्या मान्य करा अन्यथा साखर कारखाने सुरू होऊ देणार नाही : आ....\nमागण्या मान्य करा अन्यथा साखर कारखाने सुरू होऊ देणार नाही : आ. गोपीचंद पडळकर\nपंढरपूर (प्रतिनिधी) : राज्यात ऊस गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी ऊस तोड मजूर, मुकादम, वाहतूकदार यांच्या मागण्या मान्य करा अन्यथा साखर कारखाने सुरू होऊ देणार नाही. असा इशारा आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे.\nसाखर कारखान्याशी संबधित असलेल्या असंघटित कामगारांना न्याय देण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांनी आता या प्रश्नात लक्ष घातले आहे. यासाठी त्यांनी सांगली सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावात ऊस तोड कामगारांच्या बैठका घ्यायला सुरूवात केली आहे. आज मंगळवेढ्यातील नंदेश्वरमध्ये बैठक झाली.\nआ. पडळकर म्हणाले की, ऊस तोड मजू���ाची मजूरी फक्त टनाला २४० रूपये आहे. यामध्ये त्यांचे कुटूंब चालणार कसे त्यांना मजूरी वाढवून दिली पाहिजे. मुकादमांना ३७ % वाढ करावी तर वाहतूकदाराना १५० % वाढ द्यावी, अशी मागणी आ. पडळकर यांनी केली आहे. सध्या कोव्हिडचे थैमान आहे. त्यासाठी साखर कारखान्याकडून कोव्गिड हॉस्पिटल उभारावे. ऊस तोड मजूरांना जर क्वारंटाईन केले तर त्यांना त्या दिवसांची मजूरी द्यावी. तसेच ऊस तोड कामगार महिलांसाठी शौचालयाची उभारणी सुध्दा करणे गरजाचे आहे.\nजर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या साखर कारखानदारी उद्योजकांनी ऊस तोड कामगार, मुकादम आणि वाहतूकदार यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर साखर कारखाने सुरू करू देणार नसल्याचा इशारा आ. पडळकर यांनी दिला आहे. यामुळे आता साखर कारखानादारा समोरील अडचणी वाढणार आहेत.\nPrevious articleअंतराळात ताऱ्याचा जबरदस्त स्फोट : नासानं शेअर केला अद्भूत व्हिडिओ (व्हिडिओ)\nNext articleपुलवामामधील सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; २ जवान शहीद\nअन्यथा गोकुळच्या कारभारासंदर्भात सर्व पुराव्यांसह जनतेसमोर जावं लागेल : शौमिका महाडिक\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार प्रेरणादायी : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर\nबेरकळवाडी गावाला ‘गोकुळ’ च्या संचालकांची भेट…\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार प्रेरणादायी : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर\nकुरुंदवाड (प्रतिनिधी) : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कार्य आणि नेतृत्व शब्दात सामावणे अशक्य आहे. त्यांचे विचार पुढील पिढ्यांना देखील प्रेरणा देत राहतील. सामान्य माणसांच्या प्रश्नांवर प्रत्यक्ष मैदानात झुंजणाऱ्या,सर्वसामान्य माणसांचा ते बुलंद आवाज होते. देशाच्या...\nबेरकळवाडी गावाला ‘गोकुळ’ च्या संचालकांची भेट…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या मार्गदर्शनाखाली करवीर तालुक्यातील बेरकळवाडी गावाला संचालकांनी भेट दिली. या गावात गुजरात व हरियाणा राज्यातून जातिवंत ४८ म्हैशी खरेदी केलेल्या असून त्यांच्या पासून जन्मलेली मादी वासरे,...\nबिटकॉईनमध्ये गुंतवणुकीदाराची २० लाखांची फसवणूक : तिघांवर गुन्हा दाखल\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करायला लावून केदार रानडेसह अन्य दोघांनी २० लाखा���ची फसवणूक केली आहे. याप्रकरणी सुहास नागन्नावार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजरामपुरी पोलीस ठाण्यात केदार रानडेसह अन्य दोघां विरोधात...\nजिल्ह्यात चोवीस तासात ‘७२३’ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात ७२३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात दोघांचा मृत्यू झाला असून ४२२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – ३११, आजरा –...\nशिवसेनेतर्फे मोफत युनिव्हर्सल पासचे वाटप : रविकिरण इंगवले\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कोरोनाचे दोन डोस पूर्ण झालेल्या नागरिकांना विनामूल्य कोरोना डोसचे प्रमाणपत्र (युनिव्हर्सल पास) विनामूल्य देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. अशी माहिती माजी उपमहापौर रविकिरण इंगवले यांनी...\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘गडहिंग्लज अर्बन’ला भेटला ‘हर्षद मेहता’.. : 13 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली...\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00667.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/925523", "date_download": "2022-01-23T22:00:18Z", "digest": "sha1:TYM3GBOX4RZQFR37YDH5XSKMRVBYVO3Q", "length": 3316, "nlines": 42, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"सदस्य चर्चा:Jaibhim\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"सदस्य चर्चा:Jaibhim\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n११:०१, २५ जानेवारी २०१२ ची आवृत्ती\n९८९ बाइट्सची भर घातली , ९ वर्षांपूर्वी\n→अभय नातू आणि संकल्प द्रविड हे राजकारणी\n१०:२१, ८ जानेवारी २०१२ ची आवृत्ती (संपादन)\nMeshram (चर्चा | योगदान)\n(→आपण सर्वांनी मिळून भिमपिडिया सुरू करावा का\n११:०१, २५ जानेवारी २०१२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nMeshram (चर्चा | योगदान)\n(→अभय नातू आणि संकल्प द्रविड हे राजकारणी)\n--पुढचा प्रतिसाद येथे खाली लिहू शकता-->\n:Knee jerk reaction {{मराठी शब्द सुचवा}} [[सदस्य:रायबा|रायबा]] ०७:३३, १२ फेब्रुवारी २०११ (UTC)\n==अभय नातू आणि संकल्प द्रविड हे राजकारणी ==\nमराठी विकिपिडीयावर अभय नात��� आणि संकल्प द्रविड हे राजकारणी आता पुन्हा दलित विरोधी त्यांच्या जुन्या रंगावर परत आली आहे. त्यांनी आता कोल्हापुरी पांघरूण घेतले आहे. मराठी विकिपिडीयावरील दलितांचे खच्चीकरण हा नातू आणि द्रविड यांचा अजेंडा दिसतो. भिम्पिडीयास ते राजकारणाने दाबत आहेत. [[सदस्य:Meshram|Meshram]] ०५:३१, २५ जानेवारी २०१२ (UTC)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00668.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://mr.foundrytech.cn/moulding-box-for-static-pressure-automatic-moulding-line-product/", "date_download": "2022-01-23T20:48:03Z", "digest": "sha1:3RENF5N3AVTFLS2LO7UPYMDNLQW7YB5L", "length": 15858, "nlines": 224, "source_domain": "mr.foundrytech.cn", "title": "स्टॅटिक प्रेशर स्वयंचलित मोल्डिंग लाइन फॅक्टरी आणि पुरवठादारांसाठी चीन मोल्डिंग बॉक्स सोफिक", "raw_content": "\nस्टॅटिक प्रेशर मोल्डिंग लाइन\nएअर मल्टी- पिस्टन मोल्डिंग मशीन\nहायड्रॉलिक मल्टी- पिस्टन मोल्डिंग मशीन\nझोल्ट स्क्विझिंग मोल्डिंग मशीन\nस्टॅटिक प्रेशर मोल्डिंग मशीन\nक्षैतिज फ्लास्कलेस मोल्डिंग लाइन\nस्टॅटिक प्रेशर स्वयंचलित मोल्डिंग लाइनसाठी मोल्डिंग बॉक्स\nस्टॅटिक प्रेशर स्वयंचलित मोल्डिंग लाइनसाठी मोल्डिंग बॉक्स\nआम्हाला ईमेल पाठवा पीडीएफ म्हणून डाउनलोड करा\nपॅकेजिंग तपशील: नग्न पॅकिंग किंवा लाकडी पेटी\nवितरण तपशील: जमा झाल्यावर 30 दिवसांच्या आत\n1. मोठ्या / मध्यम आकाराच्या कास्टिंगवर तसेच लहान आकारातील फोकस.\n२. राळ-बोंडेड वाळू कास्टिंग प्रक्रियेसह ग्रे आयरन / ड्युटाईल लोखंडी निर्णायक.\n1. ग्राहकांकडून नमुना किंवा रेखांकन\n२.कूलिंग प्रस्ताव व चर्चा\n3.3 डी टूलींग डिझाइन\n5. खडबडीत भाग निर्माता\n7. फिटिंग आणि समाप्त\n8. टूलिंग मापन आणि तपासणी\n14. ग्राहकाद्वारे नमुना मंजुरी\nमानक ISO9001, जीबी, बीव्ही\nड्युटाईल लोखंड 400, 500, 700\nआकार आणि डिझाइन क्लायंटचे रेखाचित्र आणि आवश्यकतानुसार\nवजन श्रेणी जास्तीत जास्त एकल तुकडा वजन 80 मी\nमशीनिंग सीएनसी मिलिंग मशीन, मशीन सेंटर, अनुलंब खराद,\nडिजिटल फ्लोअर बोरिंग आणि मिलिंग मशीन, ड्रिल मशीन,\nचाचणी थेट वाचन विश्लेषक / जर्मन स्पेक्ट्रो,\nस्वयंचलित डिजिटल कार्बन आणि सल्फर विश्लेषक,\nकमी-तापमान प्रभाव चाचणी मशीन,\n60 एमटी हायड्रॉलिक युनिव्हर्सल टेस्टिंग मशीन इ.\nपृष्ठभाग उपचार उष्णता उपचार, प्लेनिंग, पॉलिशिंग, चित्रकला इ.\nपॅकिंग ग्राहकांच्या गरजा म्हणून\nकास्ट लोह, राखाडी लोखंडी कास्टिंग, ड्युक्टाईल लोखंडी कास्टिंग, मशीन टूल्ससाठी उच्च दर्जाचे आणि अचूक कास्ट लोह, थेट आमच्या फॅक्टरीतून मोठे आणि मध्यम आकाराचे उत्पादन\nवेफांग सोफिक मशिनरी कंपनी, लिमिटेड हा एक विज्ञान आणि तंत्रज्ञान उद्योग आहे, जो बेईहाई रोडजवळील वेफांग सिटी हॅन्टिंग जिल्ह्यात, सोयीस्कर वाहतूक आहे. एच अंशुओ मशीनरी फाउंड्री मशिनरी उत्पादक व्यावसायिक पुरवठादार, खालील मुख्य उत्पादनांच्या डिझाइन आणि उत्पादनामध्ये गुंतलेली आहे: मोल्डिंग लाइनसाठी फ्लास्क आणि पॅलेट कार, स्वयंचलित स्थिर दबाव मोल्डिंग लाइन, फ्लास्क मोल्डिंग लाइनची स्वयंचलित, अर्ध-स्वयंचलित मालिका, स्वयंचलित स्लिप फ्लॅक्स क्षैतिज मोल्डिंग लाइन, सेमी-स्वयंचलित ओतण्याचे यंत्र आणि मोल्डिंग लाइनची सहाय्यक मशीन, मशीनीकृत मोल्डिंग लाइन, मशीनीकृत मोल्डिंग लाइन, बीएलटी, स्केल कन्व्हेयरची जेवायबी मालिका आणि विविध नॉन-स्टँडर्ड प्लेट कन्व्हेयर.\nआमचा कारखाना सुसज्ज आहे आणि अत्याधुनिक तांत्रिक शक्ती आहे, जवळून ओळखण्याचे साधन. दशकांपासून, आम्ही उच्च उत्पादन क्षमता आणि पातळीसह उत्पादन अनुभवाची संपत्ती साठवतो. व्यावसायिक उत्पादन आणि लेआउट डिझायनिंगद्वारे आम्ही ग्राहकांना टेलर-मेड सोल्यूशन्स प्रदान करतो.\nकंपनीने नेहमीच \"ग्राहकांसाठी मूल्य तयार करणे\" ही मूलभूत मूल्ये कायम राखली आहेत आणि विजयाची परिस्थिती मिळविण्यासाठी प्रामाणिकपणा आणि परस्पर फायद्याच्या तत्त्वाचे पालन केले आहे. सतत नवनवीनतेसह, आम्ही आमची परिपूर्ण उत्पादने आणि ग्राहकांना उत्कृष्ट सेवा पुरवण्यासाठी वचनबद्ध आहोत.\nव्यावसायिक उत्पादन आणि लेआउट डिझायनिंगद्वारे आम्ही ग्राहकांना टेलर-मेड सोल्यूशन्स प्रदान करतो. प्रगत सुविधा, उत्कृष्ट प्रक्रिया तंत्रज्ञान, कठोर प्रक्रिया नियंत्रण आणि गुणवत्ता तपासणीच्या आधारे आम्ही नेहमीच गुणवत्तेच्या प्रथम आणि ग्राहकांच्या समाधानावर विश्वास ठेवतो.\n1. आपण निर्माता किंवा ट्रेडिंग कंपनी आहात\nआम्ही व्यावसायिक पुरवठादार निर्मितीसाठी मशीनरीमध्ये व्यस्त आहोत\n२. मी काही नमुने कसे मिळवू शकतो\nआपल्याला आवश्यक असल्यास, आम्ही आपल्याला विनामूल्य नमुन्यांची ऑफर देण्यास आनंदित आहोत, परंतु नवीन ग्राहकांनी कुरिअरची किंमत मोजावी अशी अपेक्षा आहे आणि औपचारिक ऑर्डरच्या देयकापासून शुल्क वजा केले जाईल.\n3. आपण आमच्या रेखांकनानुसार कास्टिंग बनवू शकता\nहोय, आम्ही आपल्या रेखांकनानुसार, 2 डी रेखाचित्र किंवा 3 डी कॅड मॉडेलनुसार कास्टिंग बनवू शकतो. 3 डी कॅड मॉडेलचा पुरवठा केल्यास टूलिंगचा विकास अधिक कार्यक्षम होऊ शकतो. परंतु 3 डीशिवाय, 2 डी रेखांकनावर आधारित आम्ही अद्याप नमुने योग्य प्रकारे मंजूर करू शकतो.\nOur. आमच्या नमुन्यांच्या आधारे आपण कास्टिंग बनवू शकता\nहोय, आम्ही टूलींग मेकिंगसाठी रेखांकने काढण्यासाठी आपल्या नमुन्यांच्या आधारे मोजमाप करू शकतो.\n5. घरात आपले गुणवत्ता नियंत्रण डिव्हाइस काय आहे\nआमच्याकडे रासायनिक मालमत्तांचे निरीक्षण करण्यासाठी घरात स्पेक्ट्रोमीटर, यांत्रिक मालमत्ता नियंत्रित करण्यासाठी टेन्सिल टेस्ट मशीन आणि कास्टिंगच्या पृष्ठभागाखाली कास्टिंग डिटेक्शन नियंत्रित करण्यासाठी एनडीटी तपासणी पद्धत म्हणून यूटी सोनिक.\nमागील: स्वयंचलित मोल्डिंग लाइनसाठी फ्लास्क\nपुढे: उच्च दर्जाचे कास्टिंग फ्लास्क्स मोल्ड फ्लास्क ग्रे आयरन सॅन्ड मोल्ड फ्लास्क\nस्वयंचलित वाळू मोल्डिंग मशीन\nफ्लास्क , फ्लास्क आणि वेट मूव्हिंग डिव्हाइस\nफाउंड्री वाळू मोल्डिंग फ्लास्क\nमोल्डिंग फ्लास्क इन फाउंड्री\nतुमचा संदेश इथे लिहा आणि तो आम्हाला पाठवा\nआमच्याशी संपर्क साधा ग्राहकांसाठी मूल्य तयार करीत आहे\nबी-70०6, वेफांग हेड ऑफिस बेस, क्र .२ 9999 Be बेहाई रोड, हॅन्टिंग जिल्हा, वेफांग सिटी, शेडोंग प्रांत\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव.\nगरम उत्पादने - साइट मॅप\nफ्लास्क मोल्डिंग, अर्ध-स्वयंचलित मोल्डिंग मशीन, मोल्डिंग कास्टिंग फ्लास्क, पंच आउट मशीन, सँडबॉक्स, फ्लास्क मोल्ड मशीन,\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00669.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://barshilive.com/the-only-objective-is-to-reduce-the-death-rate-to-zero-uddhav-thackeray/", "date_download": "2022-01-23T21:46:39Z", "digest": "sha1:6FIXNUURM3SQGCYDN4VNEI6LSHIW56CV", "length": 8841, "nlines": 94, "source_domain": "barshilive.com", "title": "कोरोना मृत्यू दर शून्यावर आणणे हे एकमेव उद्दिष्ट्य : उद्धव ठाकरे", "raw_content": "\nHome आरोग्य कोरोना मृत्यू दर शून्यावर आणणे हे एकमेव उद्दिष्ट्य : उद्धव ठाकरे\nकोरोना मृत्यू दर शून्यावर आणणे हे एकमेव उद्दिष्ट्य : उद्धव ठाकरे\nकोरोना मृत्यू दर शून्यावर आणणे हे एकमेव उद्दिष्ट्य : उद्धव ठाकरे\nमुंबई : कोरोना रुग्णांवर सर्व जिल्ह्यांमधून योग्य वैद्यकीय उपचार व्हावेत जेणे करून रुग्ण बरे ह���ण्याचे प्रमाण वाढेल तसेच मृत्यू दर देखील झपाट्याने कमी होऊ शकेल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.\nआमच्या फेसबुक पेज ला लाईक करा\nशहरी भागांच्या तुलनेत ग्रामीण भागात सुविधा मर्यादित आहेत त्यामुळे त्या झपाट्याने वाढवणे आणि कोणत्याही परिस्थितीत गाफील न राहता मोठ्या प्रमाणावर तपासण्या करून मृत्यू दर शून्यावर आणणे हे एकमेव उद्दिष्ट्य आहे. यादृष्टीने विविध जिल्ह्यांमधील टास्क फोर्सच्या डॉक्टर्सनी मुंबईच्या राज्य टास्क फोर्सच्या डॉक्टरांशी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला व चर्चा केली, याप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते.\nमुख्यमंत्री म्हणाले की, मृत्यू दर कमी नाही तर शून्यावर आणणे हेच आपले उद्दिष्ट्य असले पाहिजे, त्यादृष्टीने नेमके कशा रीतीने उपचार देण्यात येत आहेत तसेच त्या उपचारांमध्ये सर्व जिल्ह्यांत एकसुत्रीपणा आणि समानता असणे आवश्यक आहे आणि म्हणूनच जिल्ह्यांतील टास्क फोर्स आणि मुंबईतील टास्क फोर्सची एकत्रित बैठक आपण आयोजित केली आहे. मुंबईत टास्क फोर्सने चांगले काम केले आहे. सुरुवातीला औषधे नव्हती,आता काही विशेष औषधे उपलब्ध झाली आहे.\nपण त्यामुळे सर्वत्र या औषधांच्या उपयोगासाठी मार्गदर्शक तत्वे आवश्यक आहेत. धारावी आणि वरळीत प्रादुर्भाव झाला होता त्यावेळेस तर ही औषधेही नव्हती तरी आपण या भागांत साथीला नियंत्रणात ठेवले असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की,रुग्णांचे मानसिक स्वास्थ्य खच्ची होऊन न देणे देखील तितकेच महत्वाचे आहे.\nPrevious articleधक्कादायक कोरोना वाढ सुरूच; बार्शी तालुक्यात शुक्रवारी ४० रुग्णांची वाढ एकुण संख्या झाली-६८१\nNext articleसोलापूर शहरात शुक्रवारी १२७ पॉझिटिव्ह रूग्णांची वाढ 185 जण झाले बरे\nबार्शीत श्री गणेश रोड गणेश मंडळाच्या सहकार्याने लसीकरण शिबीर\nदेवळालीत स्मशानशांतता, लोकप्रतिनिधीच करतात अंत्यविधी\nबार्शी तालुक्यातील कोविड-लसीकरण सुरळीतपणे राबवा- तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी मार्गदर्शक सुचना केल्या जाहीर\nवैरागच्या विकासासाठी भूमकर यांच्या पाठीशी ताकद उभी करणार-रोहित पवार\nवृक्ष संवर्धन समिती च्या वतीने गच्चीवरील बाग तसेच परसबाग स्पर्धेच आयोजन\nनिमित्त बार्शीतील कथित शेअर घोटाळ्याचे : रोडपती…. करोडपती…. वाचा सविस्तर-\n अलीपुर रोड परिसरातून महिलेचे गंठण भरदिवसा लंपास; २ जणां विरुद्ध...\nसोलापुरात शेततळ्यात बुडून आईसह दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू\nवैराग मध्ये एक पतिपत्नी विजयी तर एक पतिपत्नी पराभूत\nचिंताजनक: बार्शीत तीन दिवसात २७१ नवे कोरोना रुग्ण सापडले\nराष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष काका साठेंनी झेडपीच्या आवारात लगावली एकाच्या ‘कानाखाली’ |...\nवैराग नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या निरंजन भूमकरांची एकहाती झेंडा-भाजप चार तर शिवसेना...\nबार्शी शेअर मार्केट घोटाळा: विशाल फटे याला 10 दिवसांची पोलीस कोठडी;...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00669.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://jalgaonlive.news/accident-near-hirapur-chalisgaon/", "date_download": "2022-01-23T20:52:34Z", "digest": "sha1:WEVYDSFGZWGDWVGWQ6SJ5IVMXTLGRCRU", "length": 5192, "nlines": 97, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "हिरापुर जवळ अपघात, पाच जण जागीच ठार? | Jalgaon Live News", "raw_content": "\nहिरापुर जवळ अपघात, पाच जण जागीच ठार\nWritten By तुषार भांबरे\n पाचोरा तालुक्यातील डोंगरगाव येथील क्रूझर गाडीला चाळीसगाव जवळील हिरापुरजवळ भीषण अपघात झाला असून यात पाच जण जागीच ठार झाल्याची माहिती समोर आली आहे.\nडोंगरगाव येथील १४ प्रवासी मजूर क्रूझर गाडीत नांदगावकडे जात होते. चाळीसगाव तालुक्यातील हिरापूर येथील भावसार पेट्रोल पंपाजवळ चारचाकी रस्त्याच्या कडेला उलटली. अपघातात ५ जण जागीच ठार झाल्याची माहिती समोर येत आहे. सर्व प्रवासी नांदगाव येथील असल्याची माहिती आ.मंगेश चव्हाण यांनी दिली असून त्यांनी अपघातस्थळी पोहचत मदतकार्य सुरू केले आहे.\nक्रूझरमध्ये मनमाड येथील एफसीआय गोडाऊनला हमाली कामासाठी जाणारे मजूर होते. क्रूझर गाडी पलटी झाल्याने अपघात घडला असून पाचोरा तालुक्यातील नांदगाव येथील बहुतांश मजूर तडवी बांधव असल्याची प्राथमिक माहिती आहे.\nजळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा\nया बातम्या देखील वाचा\nनॅशनल युथ कौंसिल ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी अॅड.वाकलकर\nवृद्धाचा नाल्यात बुडून मृत्यू, प्रौढाचा पूर्णा नदीपात्रात मृतदेह आढळला\nसुनसगाव स्फोट : दोन्ही मयत कामगारांवर अंत्यसंस्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00669.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://mazespandan.com/tag/%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%82/", "date_download": "2022-01-23T21:15:19Z", "digest": "sha1:HM4D4HINDVRVSI24TUKZ54S5QJ6RMRDN", "length": 6711, "nlines": 141, "source_domain": "mazespandan.com", "title": "दारू – स्पंदन", "raw_content": "\nमराठी मन, मराठी स्पंदन..\nयाला जीवन ऐसे नाव..\nरेल्वेत बर्थ कसे बुक केल��� जातात\nUncategorized कविता जरा हटके विनोदी\nनेहमीच कमी पडणारी : एक क्वार्टर\nदारु काय गोष्ट आहे मला अजुन कळली नाही, कारण प्रत्येक पिणारा म्हणतो मला काहीच चढली नाही. सर्व सुरळीत सुरु असताना लास्ट पेग पाशी गाडी अडते. आणि दर पार्टीच्या शेवटी एक … Read More\nएका विधवेचे दारूने मृत झालेल्या नवऱ्याला लिहीलेलं पत्र.. प्रिय नवरा, काल तुझा अकाली मृत्यू झाला. वय 42 फक्त. म्हणजे आयुष्यात स्थिरस्थावर होऊन आनंद उपभोगण्याचे , मुलांबरोबर फिरण्याचे, खेळण्याचे, बायकोबरोबर गप्पागोष्टी, … Read More\nandroidappmarathi blogsदारूनवरा बायको संभाषणनवरा-बायकोपत्रबायकोचे नवऱ्याला पत्रबायकोचे पत्रमराठी अवांतर वाचनमराठी कथामराठी पत्रमाझे स्पंदनसंसारस्पंदन Comment on पत्र\nयाला जीवन ऐसे नाव..\nरेल्वेत बर्थ कसे बुक केले जातात\nवपुंच्या साहित्यरूपी अथांग महासागराला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न.\nGood Thoughts Google Groups Life Technology Uncategorized Whatsapp आध्यात्मिक ऐतिहासिक कविता कुठेतरी वाचलेले.. जरा हटके जागतिक राजकारण दिनविशेष प्रेम प्रेरणादायी मराठी सण राजकीय राशिभविष्य २०२१ राशीचक्र वपु विचार विनोदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00669.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"}
+{"url": "https://navanirmiti.in/%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A5%80/", "date_download": "2022-01-23T21:17:31Z", "digest": "sha1:GN7F73KW7UNWFGZKSSYBG4ZPHI4LM3E5", "length": 7680, "nlines": 125, "source_domain": "navanirmiti.in", "title": "शेपटी – नवनिर्मिती", "raw_content": "\n १४ नोव्हेंबरचा दिवस आला की बालपण आठवतं. तेव्हा FB आणि WhatsAppवर संदेश येत नसले तरी बालविशेषांक घरी येत असत. किशोर, कुमार, चंपक, चांदोबा…. त्यातील गोष्टी, कविता, चित्रं, कोडी… त्या आठवणी ताज्या करणारं हे एक बालकाव्य ‘शेपटी’ माझ्या बालमित्रांसाठी आणि बालपणीच्या मित्रांसाठीही…\nही काव्यकथा यूट्यूबवर https://youtu.be/Kd224iV7Pts ह्या ठिकाणी ऐकता येईल.\nगोळा करूनी प्राणी सारे\nमाकड वनात भाषण ठोके\nशस्त्र मानवाचे ते न्यारे\nवापरतो तो आपुले डोके\nपुढे बोलले माकड कपटी\nफरक एवढा त्याला नाही\nमला मात्र ही असे शेपटी ॥ १ ॥\nप्राणी सारे लहान मोठे\nऐकून पडले तेथ विचारी\nफुगवून आपुली छाती चपटी\nफरक एवढा त्याला नाही\nमला मात्र ही असे शेपटी ॥ २ ॥\nपाहा निरखुनी मजकडे जरा\nमानव जणू ऐसा मी दिसतो\nसरस असे जरी माझा चेहरा\nउपटू शके मी हाती पायी\nफरक एवढा त्याला नाही\nमला मात्र ही असे शेपटी ॥ ३ ॥\nपाहा मला राजा बनवुनिया\nवापरेन मी म��झी बुद्धी\nवनात येर्इल ह्या समृद्धी\nमाकड आपुले बोलत राही\nप्राणी आपुल्या भीतीस जपती\nफरक एवढा त्याला नाही\nमला मात्र ही असे शेपटी ॥ ४ ॥\nऐकत सारे बोल कधीचा\nबसला होता चतुर तो ससा\nडाव उघडकीस आणू मी कसा\nभाषण ऐकत हळूच जार्इ\nसुसरबार्इ त्या जेथ झोपती\nफरक एवढा त्याला नाही\nमला मात्र ही असे शेपटी ॥ ५ ॥\nहोर्इ बंद तो सशास बघता\nहोर्इ आवाज ससा निसटता\nबंदुकीचा जणू ओढे चाप\nवाक्य अधुरे तोंडी राही\nमाकड खार्इ अशी आपटी\nफरक एवढा त्याला नाही\nमला मात्र ही असे शेपटी ॥ ६ ॥\nकपटी कपीची पाहून फजिती\nप्राणी सारे हसू लागले\nभित्रे माकड पळू लागले\nफरक एवढा त्याला नाही\nमला मात्र ही असे शेपटी ॥ ७ ॥\nभारत रत्न खान अब्दुल गफार खान\nभारत रत्न भीमसेन जोशी\nनोव्हेंबर 14, 2018 येथे 7:46 PM\nवाह सुंदर विचार मांडले आहेत कवितेत\nसंदीप दांडेकर म्हणतो आहे:\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nपुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.\nचांगलं तेवढं घ्यावं जानेवारी 20, 2022\nभारत रत्न खान अब्दुल गफार खान जानेवारी 18, 2022\nभारत रत्न भीमसेन जोशी जानेवारी 18, 2022\nसंदीप दांडेकर commented on आई\nविशाल शिंदे commented on आई\nकाव्यकथा काव्यगाथा प्रेमकाव्य बालकाव्य भक्तिकाव्य भारत रत्न रामायण लघुकथा लघुकथासंग्रह वस्तुवाचक वैचारिक कविता वैज्ञानिक / तात्वज्ञानिक कविता व्यक्तिवाचक कविता सणावली सामाजिक कादंबरी स्थलवाचक कविता\n© २०१८-२१, नवनिर्मिती | संकेतस्थळ श्रेय - वेब वर्चुओसो", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00669.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://marathimadhe.in/mahatma-jyotirao-phule-krushi-karjmafi-yojana/", "date_download": "2022-01-23T20:33:44Z", "digest": "sha1:YSRG6L5BGTGSZYG6RE7YJVOACYCEUCCJ", "length": 21964, "nlines": 108, "source_domain": "marathimadhe.in", "title": "महात्मा जोतीराव फुले कृषी शेतकरी कर्जमुक्ती योजना यादी | सूची 2022 - Share Market in Marathi | Marathi Share Market", "raw_content": "\nमहात्मा जोतीराव फुले कृषी शेतकरी कर्जमुक्ती योजना यादी | सूची 2022\nउद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या स्थापनेनंतर 21 डिसेंबर 2019 रोजी महाराष्ट्रातील महात्मा जोतीराव फुले कर्जमाफी योजना सुरू करण्यात आली. Mahatma Jyotirao Phule Shetkari Karj Mukti Yojana 2022 Online Registration सुरु करण्यात आले आहे.आज, या लेखाद्वारे, आम्ही तुम्हाला या योजनेशी संबंधित सर्व माहिती जसे की अर्ज प्रक्रिया, कागदपत्रे, पात्रता इ. माहिती ���ेणार आहोत.\nमहात्मा जोतीराव फुले कर्ज माफी योजना प्रक्रिया | Process of Mahatma Jyotirao Fule Karj Mafi Prakriya\nमहाराष्ट्र महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफी योजना आवश्यक कागदपत्रे | Mahatma jyotirao Fule Karjmafi Kagadpatre Yadi\nमहात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना 2022 मध्ये अर्ज कसा करावा\nकर्ज माफीची यादी कोठे पहावी\nमहाराष्ट्र महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी यादी २०२२ कशी पहावी\nया योजनेंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज महाराष्ट्र सरकारकडून माफ केले जाणार आहे.या महात्मा जोतीराव फुले कर्ज माफी योजना 2022 चा लाभ राज्यातील अत्यल्प व अल्पभूधारकांना मिळणार आहे.यासोबतच ऊस, फळे यासह इतर पारंपारिक शेती करणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांनाही या महाराष्ट्र महात्मा जोतीराव फुले कर्जमाफी योजना 2022 अंतर्गत समाविष्ट करण्यात येणार आहे.\nमहाराष्ट्राचे अर्थमंत्री जयंत पाटील म्हणाले की, कर्जमाफीसाठी शेतकर्यांसाठी कोणतीही अट राहणार नाही आणि त्याचा तपशील मुख्यमंत्री कार्यालयाकडून भविष्यात जाहीर केला जाईल.\nया योजनेतील लाभार्थ्यांची तिसरी यादी लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. राज्यातील ज्या शेतकर्यांची नावे या दोन यादीत आलेली नाहीत, ते आता तिसर्या यादीतही त्यांची नावे तपासू शकतील आणि सरकारकडून मिळणाऱ्या मदतीचा लाभ घेता येईल, ज्यांची नावे या यादीत येतील तेच लाभार्थी घेऊ शकतात. तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल.\nयादी पाहण्यासाठी तुमच्या बँकेला, ग्रामपंचायतीला किंवा तुमच्या सरकारी सेवा केंद्राला भेट द्या. MJPSKY हा कर्जाच्या समस्येचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण कमी करण्यासाठी सरकारचा एक उपक्रम आहे.\nमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, या योजनेंतर्गत आतापर्यंत महाराष्ट्रातील 7,06,500 शेतकऱ्यांची खाती उघडण्यात आली असून, या बँक खात्यांमध्ये 4739.93 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. या महात्मा जोतीराव फुले कर्जमाफी अंतर्गत शेतकऱ्यांच्या उघडलेल्या खात्यांची आधारकार्डद्वारे पडताळणी करून नंतर रक्कम जमा करण्यात आली. राज्यातील जे शेतकरी अद्याप या योजनेचा लाभ मिळण्यापासून वंचित आहेत त्यांनी लवकरात लवकर या योजनेअंतर्गत अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा.\nमहाराष्ट्र महात्मा जोतीराव फुले कर्ज माफी लिस्ट राज्य सरकार द्वारे 22 फेब्रुवारी 2022 पर्यंत प्रकाशित केली जाईल. सूचीमध्ये आपले नाव लोक तपासू शकतात. जी महात्मा जोतीराव फुले कर्जमाफी योजना 2022 मध्ये योजनेचा लाभ अल्प भू धारक आणि दारिद्य रेषेखालील शेतकऱ्यांना देण्यात येईल असे नोंदवले गेले आहे.\nमहात्मा जोतीराव फुले कर्ज माफी योजना प्रक्रिया | Process of Mahatma Jyotirao Fule Karj Mafi Prakriya\nया योजनेच्या अंतर्गत राज्याचे लाभार्थी बँक कर्जाचा आधार कार्डशी जोडलेले असणे आवश्यक आहे.\nमार्च 2020 पासून, आधार कार्ड Number आणि कर्जाची रक्कम बँकांद्वारे तयार केलेली नोट्स बोर्ड वरती चावडी वर प्रकाशित केली जाईल.\nया सूची द्वारे राज्यतील शेतकऱ्यांना किसान क्रेडिट खात्याला विशेष ओळख दिली जाईल.\nराज्याच्या किसानांना किसान क्रेडिट कार्डवर विशिष्ट ओळख संख्या आणि तुमचा आधार क्रमांक आणि कर्जाची रक्कम निश्चित करण्यासाठी ‘आपण सरकार सेवा’ केंद्रावर जाणे आवश्यक आहे.\nशेतकऱ्यांच्या कर्जाची रक्कम आणि आधार क्रमांक याबाबत तफावत असेल तर ती माहिती जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीसमोर मांडण्यात येणार आहेत. समिती निर्णय घेईल आणि अंतिम कार्यवाही करेल.\nया योजनेंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज महाराष्ट्र सरकारकडून माफ केले जाणार आहे.\n1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 पर्यंत अल्प मुदतीचे पीक कर्ज आणि पुनर्गठित पीक कर्ज माफ केले जाईल.\nराज्य सरकारच्या कर्जमुक्तीची रक्कम थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात वर्ग केली जाईल.\nशेतकऱ्यांनी राष्ट्रीयीकृत, व्यापारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, ग्रामीण बँका, विविध कार्यरत सहकारी संस्थांकडून घेतलेले पीक कर्ज आणि पुनर्गठित पीक कर्ज माफ केले जाईल.\nया योजनेचा लाभ राज्यातील अल्पभूधारक आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना मिळणार आहे.\nमहाराष्ट्र महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफी योजना आवश्यक कागदपत्रे | Mahatma jyotirao Fule Karjmafi Kagadpatre Yadi\nया योजनेंतर्गत अल्पभूधारक आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.\nमहाराष्ट्र महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेंतर्गत सरकारी नोकरी करणारे कर्मचारी किंवा आयकर भरणारा शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.\nराज्यातील ऊस, फळे यासह इतर पारंपरिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनाही या योजनेत समाविष्ट केले जाणार आहे.\nबँक अधिकारी फक्त त्या व्यक्तीच्या अंगठ्याचा ठसा घे��ील.\nमहात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना 2022 मध्ये अर्ज कसा करावा\nराज्यातील इच्छुक लाभार्थी ज्यांना या महाराष्ट्र महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत अर्ज करायचे आहेत, ते ऑफलाइन अर्ज करू शकतात, सर्वप्रथम, तुम्हाला तुमची सर्व कागदपत्रे, आधार कार्ड आणि बँक पासबुकसह तुमच्या जवळच्या बँकेत जावे लागेल.\nतेथे जाऊन तुम्हाला कर्मचारी सांगतील ती सर्व प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. आता प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, कर्जाची रक्कम त्याच्या खात्यात हस्तांतरित केली जाईल. अशा प्रकारे तुमचा अर्ज पूर्ण होईल.\nकर्ज माफीची यादी कोठे पहावी\nमहाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेली महात्मा जोतीराव फुले कर्जमाफी यादी ज्या शेतकरी व लाभार्थींना पहायची आहे ते त्यांच्या जिल्ह्यानुसार लाभार्थी यादी पाहू शकतात, परंतु त्यासाठी लाभार्थी किंवा शेतकर्यांनी त्यांच्या जवळच्या जनसेवा केंद्राशी संपर्क साधावा लागेल. कारण आतापर्यंत, कर्जमाफीच्या यादीसाठी महाराष्ट्र सरकारने कोणतीही अधिकृत वेबसाइट प्रकाशित केलेली नाही, ज्यावर लाभार्थी यादी उपलब्ध आहे, यावेळी फक्त महात्मा ज्योतिराव फुले कर्ज मुक्ती यादी किंवा यादी जवळच्या लोकसेवा केंद्रातून मिळू शकते.\nमहाराष्ट्र महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी यादी २०२२ कशी पहावी\nराज्यातील इच्छुक लाभार्थी ज्यांना महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफी योजना 2022 पहायची आहे, त्यांनी खालील पद्धतीचा अवलंब करावा.\nसर्वप्रथम अर्जदाराला योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. अधिकृत वेबसाइटला भेट दिल्यानंतर, मुख्यपृष्ठ आपल्या समोर उघडेल.\nया होम पेजवर तुम्हाला लाभार्थी यादीचा पर्याय दिसेल, तुम्हाला या पर्यायावर क्लिक करावे लागेल. ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर संगणकाच्या स्क्रीनवर तुमच्यासमोर पुढील पेज उघडेल.\nया पेजवर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे.त्यानंतर तुम्हाला तुमचे गाव निवडायचे आहे. त्यानंतर पुढील पानावर लाभार्थ्यांची यादी तुमच्यासमोर उघडेल.\nToll-Free Number: ८६५७५९३८०८ / ८६५७५९३८०९ / ८६५७५९३८१०\nहे पण नक्की वाचा :\nकिसान क्रेडिट कार्ड कसे मिळते | किसान क्रेडिट कार्ड मिळवायला लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती | किसान क्रेडिट कार्ड मिळवायला लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती | किती लाखाचे कर्ज मिळेल\nशेअर मार्क��ट म्हणजे काय\nइंडियन ऑईल दक्षिण विभाग नोकरी महाराष्ट्र\nShare Market Basics In Marathi | शेअर मार्केट बेसिक्स मराठीत\nइंडियन ऑईल दक्षिण विभाग नोकरी महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00670.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/mumbai/ashish-shelar-criticised-cm-uddhav-thackeray-over-delay-in-solapur-visit-290346.html", "date_download": "2022-01-23T21:16:51Z", "digest": "sha1:4KMBYWAAWDHIE4C2NK3YREHOCVBL5AQ6", "length": 17530, "nlines": 248, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nआतापर्यंत बॉलीवूड वाचवण्यात मग्न असणाऱ्या मुख्यमंत्र्यांना उशीराने का होईना पण शहाणपण सुचलं- शेलार\nराज्य सरकारने मदत द्यावी की केंद्राने हा मुद्दा महत्त्वाचा नाही. कुठूनही मदत मिळो, पण शेतकऱ्यांना कर्ज मिळणे अपेक्षित आहे.| Ashish Shelar\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई: आतापर्यंत बॉलीवूडला वाचवण्याचं काम करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अखेर घराबाहेर पडण्याचे शहाणपण सुचल्याची खोचक टिप्पणी भाजप नेते आशिष शेलार यांनी केली. मुख्यमंत्री बांधावर गेल्यामुळे शेतकऱ्यांना काहीतरी फायद होईल. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा सोलापूर दौरा म्हणजे ‘देर आये, दुरुस्त आये’ अशाप्रकारचा असल्याचे शेलार यांनी सांगितले. (Ashish Shelar criticised CM Uddhav Thackeray )\nते सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. विश्वासघाताने तयार झालेले हे सरकार आत्मविश्वास विरहीत आहे. त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात आत्मसन्मानाची भावना असणे सोईचे नाही. तर शेतकऱ्यांना राज्य सरकारने मदत द्यावी की केंद्राने हा मुद्दा महत्त्वाचा नाही. कुठूनही मदत मिळो, पण शेतकऱ्यांना कर्ज मिळणे अपेक्षित असल्याचे शेलार यांनी सांगितले.\nराज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्याबद्दल केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी व्यक्त केलेल्या नाराजीविषयी आशिष शेलार यांना विचारणा करण्यात आली. परंतु, अमित शाह यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर भाजपच्या इतर कोणत्याही नेत्यांनी टिप्पणी करणे योग्य नसल्याचे सांगत शेलार यांनी या मुद्द्यावर बोलणे टाळले.\n‘सामनाचे अग्रलेख व्हॉटसअॅप युनिव्हर्सिटीमधून माहिती घेऊन लिहले जातात’\nमहाराष्ट्रातील वर्तमानपत्रांच्या संपादकांचे लेख हे अभ्यासावर आधारित असतात. मात्र, ‘सामना’चे लेख व्हॉटसअॅप युनिव्हर्सिटीमधून घेतलेल्या माहितीच्याआधारे लिहले जातात. बांगलादेशचा जीडीपी भारताच्या 11 टक्���े आहे. ‘सामना’कडून त्या देशाची तुलना भारताशी केली जाते. हे अयोग्य आहे. रावसाहेब दानवे यांनी हे सरकार येरागबाळ्याचे असल्याचे म्हटले होते. पण हे सरकार केवळ येरागबाळ्याचे नव्हे तर बदमाशांचेही आहे, असे शेलार यांनी म्हटले.\nदेश येड्यागबाळ्यांच्या हाती, असे दानवेंना म्हणायचं का\nआघाडीचे नेते बांधावर जाऊन फोटो काढणार अन् शेतकऱ्यांना मदत केंद्राने करायची; निलेश राणेंचा खोचक सवाल\nशेतकऱ्यांना मदतीचं स्वत: मोदींनी आश्वासन दिलंय, प्राथमिक जबाबदारी राज्याची, तुम्ही काय करणार हे सांगा : फडणवीस\nराज्यपालांशी वाद घालण्याची ही वेळ आहे का\nउद्धव ठाकरे म्हणाले ‘युतीत 25 वर्षे सडली’; मग 2 वर्षात काय कमावलं\n‘राज्यात मुघल पुन्हा कबरीतून अवतारले, ज्वलंत हिंदुत्ववादी मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये वीर टिपूची उद्याने’\nUddhav Thackeray Speech : 25 वर्ष युतीत सडली मग 2 वर्षात शिवसेना वाढली का, प्रवीण दरेकर यांचा सवाल\nUddhav Thackreay | सीमोल्लंघन केलं असतं तर आज देशात सेनेचा पंतप्रधान असता\nशिवसेनेची 25 वर्ष युतीत सडली, उद्धव ठाकरेंचा भाजपावर जोरदार हल्लाबोल\nShiv sena | शिवसेनेच्या पंतप्रधानापासून भाजपच्या गद्दारीपर्यंत उद्धव ठाकरेंच्या भाषणातील 10 मोठी वक्तव्य\nसैफ अली खानच्या मुलासोबत ही कुणाची मुलगी\nरोहित-जुईलीचा साखरपुडा संपन्न, फोटो सोशल मीडियावर व्हायरल \nपाळणा हलला, देसी गर्ल आई झाली\nया अभिनेत्रींचंं झालं होतं ‘कास्टिंग काऊच’\nठसकेबाज उर्फी जावेदचा हटके अंदाज..\nVideo : नाना पटोलेंची मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच बावनकुळेंनी पुतळा जाळला, तर दरेकरांचं जोरदार प्रत्युत्तर\nNana Patole : भिवंडीला पुन्हा काँग्रेसचा गड बनवा आणि स्वबळावर काँग्रेसचा झेंडा फडकवा : नाना पटोले\nउद्धव ठाकरे म्हणाले ‘युतीत 25 वर्षे सडली’; मग 2 वर्षात काय कमावलं\nKalyan : रिंग रोड रस्ता बाधितांचे बीएसयुपी प्रकल्पात पुनर्वसन करणार, खासदार श्रीकांत शिंदे यांची माहिती\nSpecial Report | नागपुरात एमपीएससीचा पेपर फुटला, अभाविपचा दावा; आयोग म्हणते असं काही घडलंच नाही, नेमकं काय\nपाकमधील धुळीच्या वादळाने मुंबईकरांची हुडहुडी, गार वाऱ्यांनी मुंबई गारठली, येत्या 48 तासांत अवकाळीची शक्यता\nSpecial Report : पुतळ्यावरून पुन्हा एकदा ‘एमआयएम’-शिवसेनेत जुंपली; जलील अन् खैरेंमध्ये खडाजंगी\nThane : शाळा, महाविद्यालय, रेल्वे स्थानक बाँ���ने उडविण्याची धमकी; ठाणे पोलीस शाळेला आला ईमेल\nडिसले गुरुजींच्या पीएचडीचा मार्ग मोकळा; अध्यायन रजेच्या अर्जला अखेर मंजुरी\nबिटींग द रिट्रीट मध्ये 70 वर्षांपासून वाजणाऱ्या ‘त्या’ गाण्याची गोष्ट जे यंदा वाजविले जाणार नाही..\nउद्धव ठाकरे म्हणाले ‘युतीत 25 वर्षे सडली’; मग 2 वर्षात काय कमावलं\nपाकमधील धुळीच्या वादळाने मुंबईकरांची हुडहुडी, गार वाऱ्यांनी मुंबई गारठली, येत्या 48 तासांत अवकाळीची शक्यता\nIND vs SA, 3rd ODI, LIVE Cricket Score: द. आफ्रिकेची भारतावर 4 धावांनी मात, सलग तिसऱ्या सामन्यात भारताचा दारुण पराभव\nVideo : नाना पटोलेंची मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच बावनकुळेंनी पुतळा जाळला, तर दरेकरांचं जोरदार प्रत्युत्तर\n‘राज्यात मुघल पुन्हा कबरीतून अवतारले, ज्वलंत हिंदुत्ववादी मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये वीर टिपूची उद्याने’\nबिटींग द रिट्रीट मध्ये 70 वर्षांपासून वाजणाऱ्या ‘त्या’ गाण्याची गोष्ट जे यंदा वाजविले जाणार नाही..\nJanhvi kapoor | Yellow बिकनीत जान्हवी दिसतेय खास, काय आहे यल्लो बिकनीचा राज\nCorona, Omicron Cases Maharashtra LIVE : संसद भवनातील 875 कर्मचारी पॉझिटीव्ह; उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनाही कोरोनाची लागण\nMaharashtra News Live Update : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांशी संवाद\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00670.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/mumbai/maharashtra-elderly-man-taken-to-hospital-after-getting-80-crore-electricity-bill-406909.html", "date_download": "2022-01-23T21:42:44Z", "digest": "sha1:UKV6VIQ6IIGDEP3PSWEO4YHIFPTK32V6", "length": 16764, "nlines": 252, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nMumbai : दोन महिन्याचं बिल पाहून रुग्णालयात दाखल करण्याची वेळ, तुम्हीही रक्कम पाहू हादराल\nतुम्ही थोडा विचार कर जर तुम्हाला घराचं बिल 80 कोटी रुपये आलं तर आपल्या सर्वसामान्यांच्या पायाखालची जमिन सरकेल असा हा प्रकार सत्यात समोर आला आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : अनेक वेळा वाढीव वीजबिल आल्यामुळे नागरिकांना घाम फुटल्याचं आपण पाहिलं आहे. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तुम्ही थोडा विचार कर जर तुम्हाला घराचं बिल 80 कोटी रुपये आलं तर आपल्या सर्वसामान्यांच्या पायाखालची जमिन सरकेल असा हा प्रकार सत्यात समोर आला आहे. (maharashtra elderly man taken to hospital after getting 80 crore electricity bill)\nनालासोपारा परिसरात एका वयस्कर व्यक्तीला 80 कोटींचं ब���ल दिलं गेलं आहे. हातात आलेलं बिल पाहून त्यांना मोठा धक्का बसला आणि अचानक त्यांची तब्येत बिघडली. यावेळी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करावं लागलं. मीडिया रिपोर्टनुसार, या वृद्ध व्यक्तीचं नाव गणपत नाईक आहे.\nदोन महिन्यांचं बिल 80 कोटी\nखरंतर, एवढी मोठी रक्कम पाहून हे 10-12 वर्षांचं बिल आहे असं तुम्हाला वाटेल पण अवघ्या दोन महिन्यांचं बिल आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गणपत नाईक एक छोटी भात गिरणी चालवतात. लॉकडाऊनमुळे त्यांना आधीच खूप त्रास सहन करावा लागला. अशा परिस्थितीत हे बिल पाहून त्याचे संपूर्ण कुटुंब चक्रावले आहे.\nवीज कंपनीकडून झाली चूक\nयासंदर्भात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडने (MSEDCL) म्हटलं आहे कीस गणपतच्या बिलामध्ये एक छोटीशी चूक झाली आहे. ज्यामुळे कंपनीने त्यांना सहा अंकीऐवजी नऊ-अंकी बिल पाठवलं. यामध्ये तात्काळ बदल करून योग्य ते बिल त्यांच्याकडे सोपवू असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. (maharashtra elderly man taken to hospital after getting 80 crore electricity bill)\nमुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद, शिवसेना नेत्याच्या मुलाचा विवाह साधेपणाने पार पडणार\n कुलू, मनाली, शिमला, गबरुशेठची एन्ट्री आणि मंत्री महोदय, आणखी एक Audio clip\nऔरंगाबादचं संभाजीनगर होणार हे नक्की; संजय राऊतांचा ठाम पवित्रा\nमुंबईत लोकल ट्रेन पुन्हा बंद होणार का, रेल्वेचे अधिकारी म्हणतात..\nPakistanच्या Karachiमध्ये आलेलं धुळीचं वादळ महाराष्ट्रात धडकलं \nWeather Forecast | राज्यात पुन्हा हुडहुडी, मुंबईत पावसाच्या सरी; येत्या काही दिवसांत पारा 15 अंशापर्यंत घसरणार\nमहाराष्ट्र 18 hours ago\nCorona, Omicron Cases Maharashtra LIVE : संसद भवनातील 875 कर्मचारी पॉझिटीव्ह; उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनाही कोरोनाची लागण\nमहाराष्ट्र 21 hours ago\nमेडिकल स्टोअर्सवाल्यांना नोटा मोजण्यासाठी वेळ कसा मिळतो\nपुण्यात कोविडमुक्त गाव अभियान राबवणार, ग्रामपंचायतींना मिळणार 50 लाखाचे बक्षीस: अजित पवार\nCorona, Omicron Cases Maharashtra LIVE: पुण्यात कोरोनाचा कहर सुरूच, आजही वाढले आव्वाच्या सव्वा रुग्ण\nमहाराष्ट्र 2 days ago\n‘अनाथांची माय’ सिंधुताई सपकाळ यांचा जीवनप्रवास\nमहाराष्ट्रातील निर्बंधांबाबत अजित पवार नेमकं काय म्हणाले \nमुंबईतील रहिवासी इमारतींसाठी काय आहे नवी नियमावली \nमध्य रेल्वेवर 24 तासांचा मेगाब्लॉक\nVideo : नाना पटोलेंची मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच बावनकुळेंन�� पुतळा जाळला, तर दरेकरांचं जोरदार प्रत्युत्तर\nNana Patole : भिवंडीला पुन्हा काँग्रेसचा गड बनवा आणि स्वबळावर काँग्रेसचा झेंडा फडकवा : नाना पटोले\nउद्धव ठाकरे म्हणाले ‘युतीत 25 वर्षे सडली’; मग 2 वर्षात काय कमावलं\nKalyan : रिंग रोड रस्ता बाधितांचे बीएसयुपी प्रकल्पात पुनर्वसन करणार, खासदार श्रीकांत शिंदे यांची माहिती\nSpecial Report | नागपुरात एमपीएससीचा पेपर फुटला, अभाविपचा दावा; आयोग म्हणते असं काही घडलंच नाही, नेमकं काय\nपाकमधील धुळीच्या वादळाने मुंबईकरांची हुडहुडी, गार वाऱ्यांनी मुंबई गारठली, येत्या 48 तासांत अवकाळीची शक्यता\nSpecial Report : पुतळ्यावरून पुन्हा एकदा ‘एमआयएम’-शिवसेनेत जुंपली; जलील अन् खैरेंमध्ये खडाजंगी\nThane : शाळा, महाविद्यालय, रेल्वे स्थानक बाँबने उडविण्याची धमकी; ठाणे पोलीस शाळेला आला ईमेल\nडिसले गुरुजींच्या पीएचडीचा मार्ग मोकळा; अध्यायन रजेच्या अर्जला अखेर मंजुरी\nबिटींग द रिट्रीट मध्ये 70 वर्षांपासून वाजणाऱ्या ‘त्या’ गाण्याची गोष्ट जे यंदा वाजविले जाणार नाही..\nउद्धव ठाकरे म्हणाले ‘युतीत 25 वर्षे सडली’; मग 2 वर्षात काय कमावलं\nपाकमधील धुळीच्या वादळाने मुंबईकरांची हुडहुडी, गार वाऱ्यांनी मुंबई गारठली, येत्या 48 तासांत अवकाळीची शक्यता\nIND vs SA, 3rd ODI, LIVE Cricket Score: द. आफ्रिकेची भारतावर 4 धावांनी मात, सलग तिसऱ्या सामन्यात भारताचा दारुण पराभव\nVideo : नाना पटोलेंची मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच बावनकुळेंनी पुतळा जाळला, तर दरेकरांचं जोरदार प्रत्युत्तर\n‘राज्यात मुघल पुन्हा कबरीतून अवतारले, ज्वलंत हिंदुत्ववादी मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये वीर टिपूची उद्याने’\nबिटींग द रिट्रीट मध्ये 70 वर्षांपासून वाजणाऱ्या ‘त्या’ गाण्याची गोष्ट जे यंदा वाजविले जाणार नाही..\nJanhvi kapoor | Yellow बिकनीत जान्हवी दिसतेय खास, काय आहे यल्लो बिकनीचा राज\nCorona, Omicron Cases Maharashtra LIVE : संसद भवनातील 875 कर्मचारी पॉझिटीव्ह; उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनाही कोरोनाची लागण\nMaharashtra News Live Update : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांशी संवाद\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00670.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://tarunbharat.com/dailynews/841409", "date_download": "2022-01-23T21:13:48Z", "digest": "sha1:X2HKSNEKWHX6BD4AHATIFOMQ73CPV6AI", "length": 10630, "nlines": 128, "source_domain": "tarunbharat.com", "title": "सातारा : तहसीलदार, प्रांत कार्यालय परिसरातील नो पार्किंगचा घाट रद्द करा – तरुण भारत", "raw_content": "\nसत्संगती ही पाप, ताप व दैन्य दूर करते\nसातारा : तहसीलदार, प्रांत कार्यालय परिसरातील नो पार्किंगचा घाट रद्द करा\nसातारा : तहसीलदार, प्रांत कार्यालय परिसरातील नो पार्किंगचा घाट रद्द करा\nसातारा तहसीलदार कार्यालय आणि प्रांताधिकारी कार्यालय परिसरात गेल्या काही दिवसांपासून नो पार्किंग झोन करण्यात आला आहे. या निर्णयाचा फटका या कार्यालयांमध्ये व अन्य परिसरातील कार्यालयात येणार्यांना होत आहे. प्रशासनाने नो पार्किंगचा घातलेला घाट रद्द करावा, अशी मागणी युवा राज्य फौंडेशन महाराष्ट्रचे अध्यक्ष महारुद्र तिकुंडे यांनी जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.\nया निवेदनात म्हटले आहे की, करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सोशल डिस्टंन्सिंग पाळला जावा असे कारण देत दि. 22 जून पासून तहसीलदार आणि प्रांताधिकारी कार्यालय परिसरात खासगी वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली. कार्यालयाबाहेर वाहने लावल्यास पोलिस विभागाकडून दंडात्मक कारवाया सुरु झाल्या आहेत. वास्तविक या कार्यालयांच्या परिसरात भूमी अभिलेख, दस्त नोंदणी, सिटी सर्व्हे, भूसंपादन कार्यालय, निवडणूक कार्यालय, जिल्हा उपनिबंधक व तालुका निबंधक कार्यालय, सेतू कार्यालय अशी अनेक कार्यालये आहेत. दररोज या कार्यालयात मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते. शहराच्या मध्यभागी हे कार्यालय असल्याने अन्यत्र वाहने लावून नागरिकांना कार्यालयात येणे सुलभ नाही. जवळ कोठेही पार्किंगची सुविधा उपलब्ध नसल्याने कार्यालयाबाहेर लावण्यात येत असलेल्या वाहनांमुळे या परिसरात कायमच वाहतुकीची कोंडी होत असल्याचे तिकुंडे यांनी निवेदनात म्हटले आहे.\nनो पार्किंग झोनमुळे नागरिकांना शारीरीक, मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. या परिसरातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये येणार्या ज्येष्ठ नागरिक, अपंग, महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. वास्तविक कार्यालय परिसरात असलेली जप्त केलेली वाहने अन्यत्र हलवून परिसरात स्वच्छता केली तर योग्य प्रकारे पार्किंग व्यवस्था होवू शकते. अतिक्रमणे काढली तरी मोठ्या प्रमाणात याठिकाणी जागा उपलब्ध होणार आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याने प्रवेशद्वारावर दररोज वादावादीचे प्रकार घडत आहेत. दोनच दिवसापूर्वी ���का कर्मचार्यास मारहाणीचा प्रकार झाला. या परिसरात नो पार्किंग झोन करुन प्रशासनाला जनतेला त्रास द्यायचा आहे का असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण होत आहे. याबाबत सकारात्मक पावले उचलून नो पार्किंगचा घाट रद्द करावा, अशी मागणी तिकुंडे यांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, महसूलमंत्री, पालकमंत्री, गृहराज्यमंत्री, विभागीय आयुक्त, पोलिस अधिक्षक यांना पाठवण्यात आल्या आहेत.\nसातारा : धामणेर येथील महिला कोरोना बाधित\nसोलापूर शहरात आज 37 कोरोना पॉझिटिव्ह तर एक मृत्यू\nसातारा : सेवानिवृत्तीनंतरही एसटीसाठीच झटणारा अवलिया\nसातारा जिल्ह्यातील मजुरांना सोडण्यासाठी आज पहिली रेल्वे सुटणार \nलॉकडाऊनमुळे औंध येथे 20 टन भोपळा दारात पडून\nपुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खड्डेच खड्डे\nमद्यधुंद पिकअप वाहनचालकाचा थरार\nपॉझिटीव्हीटी रेट वाढला, 1005 नवे बाधित\nमॉन्सेराते यांच्या विजयाचा श्रेय भाजप लाटत आहे – वाल्मिकी नाईक\nसैफच्या पुत्रासोबत पलक तिवारीची डिनर डेट\nइजिदोर फर्नांडिस यांच्याकडून काणकोणात प्रचारकार्याला गती\nराज्यात वीज, पाणी, दूध दरवाढ नाही\nसंकेश्वरात सव्वा लाखाची घरफोडी\nभाजपच्या बालेकिल्ल्यात रंगतदार लढत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00671.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://tarunbharat.com/dailynews/870218", "date_download": "2022-01-23T21:08:44Z", "digest": "sha1:XE4IDVP7YJ3V37S6NZY2BM2OIMA73XHS", "length": 9860, "nlines": 130, "source_domain": "tarunbharat.com", "title": "पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी केल्या अधिकाऱयांना सूचना – तरुण भारत", "raw_content": "\nसत्संगती ही पाप, ताप व दैन्य दूर करते\nपालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी केल्या अधिकाऱयांना सूचना\nपालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी केल्या अधिकाऱयांना सूचना\nगेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र तसेच सीमाभागामध्ये जोरदार पाऊस झाला. त्यामुळे काही ठिकाणच्या पिकांना फटका बसला आहे. त्याचे सर्व्हेक्षण लवकरात लवकर करावे. महाराष्ट्रात पाऊस झाला तरी कृष्णा, दूधगंगा, वेदगंगा, घटप्रभा या नद्यांना येणारे पाणी तसे कमी आहे. यामुळे घाबरण्याचे काहीच कारण नाही. तरी देखील नदी किनारपट्टीवरील जनतेने सतर्क रहावे, यासाठी अधिकाऱयांनी जनतेला वेळोवेळी सूचना कराव्यात, असे पालकमंत्री व जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी यांनी सांगितले.\nसरकारी विश्रामधाम येथे अधिकाऱयांची बैठक घेवून त्यांनी ही सुचना केली आहे. सध्या कोविड नियंत्रणात आहे. असे असले तरी कोणीही निष्काळजी राहू नये. कोरोनावर मात करण्यासाठी सर्व ती उपाययोजना करावी, असे त्यांनी आरोग्य विभागाला सांगितले आहे.\nकृष्णा नदीचा जो प्रवाह आहे तो कमी आहे. 2.30 लाख क्मव्युसेस पाणी आल्यावरच पूर येवू शकतो. तसेच आता पावसाचा वेग कमी झाला आहे. त्यामुळे पूराची भिती नाही. काही ठिकाणी कापूस तसेच इतर पिकांचे नुकसान झाले आहे. त्याचा सर्व्हे करावा, असे त्यांनी सांगितले. यावर कृषी विभागाचे सहसंचालक शिवनगौडा पाटील यांनी त्यासाठी पथके तयार करण्यात आली असून लवकरच सर्व्हे करण्यासाठी पाठविण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.\nपावसामुळे ज्यांची घरे कोसळली आहेत त्यांना नुकसान भरपाई द्यावी, यासाठी सर्व्हे करुन तातडीने अहवाल तयार करावा, असे देखील पालकमंत्र्यांनी सांगितले. अलमट्टी जलाशयातून पाणी सोडण्याबाबत अधिकाऱयांनी योग्य विचारविनीमय करुन निर्णय घ्यावा, परिस्थिती लवकरच नियंत्रणात येईल, असेही त्यांनी सांगितले. कोरोना रुग्णांसाठी ऑक्सीजन, व्हेंटीलेटर तसेच बेडची कमतरता पडू नये, यासाठी आरोग्य विभागाने प्रयत्न करावेत, त्यावर डॉक्टर तुक्कार यांनी सध्या कोणत्याच प्रकारची कमतरता नसल्याचे त्यांनी सांगितले.\nया बैठकीला जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, पोलीस आयुक्त के. त्यागराजन, जि. पं. चे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही., जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी, पाठबंधारे महामंडळाचे अभियंता अरविंद कणगली, अप्परजिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, आरोग्याधिकारी डॉ. एस. बी. मुन्याळ यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.\nउत्तर प्रदेशात यात्रेकरूंच्या बसला भीषण अपघात; 7 जण ठार तर 32 जखमी\nकृष्णेवरील कुडची पुलावर तिसऱयांदा पाणी\nअडीच कोटीचे दागिने घेऊन कोल्हापूरचा युवक गायब\nउद्योग खात्री योजनेत बेळगाव तालुका अव्वल\nधोकादायक वृक्ष हटविण्याची मागणी\nबेळगावच्या सुपुत्राची कॅप्टनपदी निवड\nकारखान्यात काम करताना कामगाराचा मृत्यू\nबागणी येथे हार्वेस्टिंग मशीनने घेतला पेट\nपीव्ही सिंधूने पटकावलं महिला एकेरीचे विजेतेपद\nऑस्ट्रिया देशाची लसीकरणासाठी अनोखी शक्कल\nपाकिस्तानातील धुळीचे वादळ महाराष्ट्रात धडकले\nमयडेचे दोन पंचसदस्य समर्थकांसह ’आप’मध्ये\nसत्संगती ही पाप, ताप व दैन्य दूर करते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00671.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.newsdanka.com/crime/24-thousand-women-missing-from-maharashtra/41656/", "date_download": "2022-01-23T20:57:00Z", "digest": "sha1:G3IIYTU76TMYVALDDDZI25QPUY573WNQ", "length": 10797, "nlines": 139, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "24 Thousand Women Missing From Maharashtra", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\n महाराष्ट्रातील २४ हजार महिला गायब\n महाराष्ट्रातील २४ हजार महिला गायब\nवानखेडे ड्रग्जवाल्यांवर कारवाई केलीत, आता भोगा…\nज्ञानदेव आणि अज्ञान देव….\nराज्यातील संघर्ष नाट्याचा तिसरा अंक\nजावेद अख्तर, तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाही\nमहाराष्ट्रातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्रातील तब्बल २४ हजार महिला गायब झाल्याची नोंद आहे. या महिलांबाबत कोणतीच माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे महिला व बालकांवरील लैंगिक अत्याचाराच्या गुन्हयांमधील आरोपींना शिक्षा होण्याच्या दृष्टीने कायदे कडक करण्यात येत आहेत.\nनॅशनल क्राईम रेकाँर्ड ब्युरोच्या अहवालानुसार, गेल्यावर्षी राज्यातून ६३ हजार २५२ महिला बेपत्ता झाल्या. त्यापैकी जवळपास २४ हजार महिलांचा शोधच लागलेला नाही. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या अहवालात ही धक्कादायक बाब उघड झालीय. तर ४० हजार ०९५ महिला सापडल्या आहेत. त्याशिवाय गेल्यावर्षी राज्यात २ हजार १६३ खून झाले त्यापैकी ५६४ खून महिलांचे झालेत. प्रेमप्रकरणातून ११६ तर अनैतिक संबंधांतून १८३ जणींची हत्या झाली.\nहुंड्यासाठीही विवाहितांचे जीव घेतल्याचं दिसून येतंय. या हत्याकांडांमुळे खळबळ उडालीय. गेल्या ११ महिन्यात मुंबईत अल्पवयीन मुलींच्या अपहरणप्रकरणी ९९९ गुन्हे नोंदवले गेले. त्यापैकी ८५९ गुन्ह्यांची उकल झाली. मात्र १४० मुलींचं गूढ कायम आहे.\nउत्तर प्रदेशमधील शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे मागील सरकारचे पाप\nलुधियाना जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट\nआणखी एक मुंडे आता राजकारणात उतरणार\nपेंग्विन बाळाच्या बारशात मश्गुल असणाऱ्यांना बालमृत्युंचे सोयरसुतक नाही\nबलात्काराच्या गुन्ह्यांचा तपास दोन महिन्याच्या आता झाला पाहिजे. अशी माहिती माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बुधवारी विधानसभेत लेखी प्रश्नोत्तरात दिली. ते पुढे हेही म्हणाले की, गेल्या सात वर्षात २५ हजार ४६९ सायबर गुन्हांची नोंद झाली आहे. त्यापैकी ६ हजार ३०६ गुन्हे उघडकीस आले. यापैकी ३८३ प्रकरणे न्यायालयात निकाली निघाली असून त्यामध्ये ९९ आरोपींना शिक्षा झाली आहे.\nमहिलांविरोधातील गुन्ह्यांत यूपीचा पहिला तर त्यानंतर पश्चिम बंगाल आणि राज्यस्थान चा क्रमांक लागतो. या यादीत महाराष्ट्र चौथ्या स्थानावर आहे. मात्र २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये राज्यातील महिलांविरोधी गुन्ह्यांचा आकडा ५ हजार १९० ने घटला आहे.\nपूर्वीचा लेखउत्तर प्रदेशमधील शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे मागील सरकारचे पाप\nआणि मागील लेखजगातील पहिला SMS बोलू लागला लाखांची बोली\nमुंबईच्या गाड्यांवर का पसरली पांढरी चादर\n…हे आहे नेताजींच्या पुतळ्याचे महत्त्व\n‘मी स्वातंत्र्याची भीक स्वीकारणार नाही, स्वातंत्र्य मिळवणार असे म्हणणाऱ्या नेताजींना नमन’\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nमुंबईच्या गाड्यांवर का पसरली पांढरी चादर\n…हे आहे नेताजींच्या पुतळ्याचे महत्त्व\n‘मी स्वातंत्र्याची भीक स्वीकारणार नाही, स्वातंत्र्य मिळवणार असे म्हणणाऱ्या नेताजींना नमन’\nनिवडणूक मतचाचण्यांनी फोडला समाजवादी पक्षाला घाम\n‘बेबी’ चित्रपटातील एंजल आता ओळखताच येणार नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00671.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.newsdanka.com/politics/who-is-shivsena-chief-uddhav-thackeray-or-anil-parab-asks-ramdas-kadam/41144/", "date_download": "2022-01-23T22:16:13Z", "digest": "sha1:4XB4U5LJGPSE757Y2K5QO2COQZNHFXFM", "length": 14658, "nlines": 141, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Who Is Shivsena Chief Uddhav Thackeray Or Anil Parab Asks Ramdas Kadam", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरराजकारणशिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे की अनिल परब\nशिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे की अनिल परब\nवानखेडे ड्रग्जवाल्यांवर कारवाई केलीत, आता भोगा…\nज्ञानदेव आणि अज्ञान देव….\nराज्यातील संघर्ष नाट्याचा तिसरा अंक\nजावेद अख्तर, तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाही\nशिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी आज शिवसेनेला घरचा आहेर दिला आहे. पत्रकार परिषद घेत रामदास कदम यांनी शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर हल्लाबोल केला आहे. शिवसे��ाप्रमुख उद्धव ठाकरे आहेत की अनिल परब असा सवाल रामदास कदम यांनी विचारला आहे. तर ‘अनिल परब यांनी शिवसेना पक्ष राष्ट्रवादीकडे गहाण टाकला आहे’ असा घणाघात रामदास कदम यांनी केले आहे. कदम यांच्या या पत्रकार परिषदेमुळे महाविकास आघाडीतील पक्षांची अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. तर शिवसेना पक्षातील अंतर्गत कलहही उघड्यावर पडला आहे.\nशिवसेना नेते रामदास कदम हे शिवसेनेत नाराज असल्याच्या बातम्या गेले काही दिवस कानावर येत होत्या. दापोली येथील अनिल परब यांच्या रिसॉर्टवर कारवाई करण्यासाठी कदम यांनी भाजपा नेते किरीट सोमैय्या यांना मदत केल्याचा आरोप रामदास कदम यांच्यावर करण्यात आला होता. त्याची एक ध्वनिफीतही व्हायरल झाली होती. त्यावरूनच कदम यांच्या विरोधात वातावरण तयार झाले होते. त्याबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी कदम यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे.\n“गेले दोन वर्ष परब हे रत्नागिरीचे पालकमंत्री आहेत. पण १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी शिवाय जिल्ह्यात फिरकले नाहीत. परब यांनी जिल्हा वाऱ्यावर सोडला आहे. तर अनिल परब यांच्या विरोधात बोलले म्हणजे शिवसेनेच्या विरोधात बोलले असे होते का असा सवाल रामदास कदम यांनी विचारला आहे. अनिल परब यांच्या खासगी मालमत्तेवर झालेल्या कारवाईबद्दल बोलले म्हणजे शिवसेनेच्या विरोधात बोलणे होत नाही. ती परबांची खासगी मालमत्ता आहे, शिवसेनेची मालमत्ता नाही” असे कदम यांनी म्हटले आहे.\nतर आपल्या मुलाला तिकीट मिळू नये म्हणून अनिल परब आग्रही होते. यासाठी राष्ट्रवादीच्या संजय कदम यांना घेऊन ते मातोश्रीवर गेले होते. पण उद्धव ठाकरेंनी त्यांचे ऐकले नाही. माझ्या मुलाला योगेश कदम यालाच तिकीट दिले. त्याचा राग परब यांनी मनात ठेऊन मला आणि माझ्या मुलाला संपवण्यासाठी अनिल परब काम करत आहेत असा आरोप कदम यांनी केला आहे.\n“आगामी नगर पंचायत निवडणुकीत माझ्या मुलाला डावलण्यात येत आहे. तो स्थानिक आमदार आहे. पण त्याला बाजूला सारून राष्ट्र्रवादीला जवळ करण्याचे काम अनिल परब करत आहेत. अनिल परब यांनी राष्ट्रवादीचे संजय कदम, सुनील तटकरे, सूर्यकांत दळवी आणि शिवसेना नेते उदय सामंत यांना मुंबईच्या कार्यालयात बोलवून घेतले आणि तिकीट वाटप केले” अशा आरोपांच्या फैरी रामदास कदम यांनी झाडल्या आहेत.\n��अशोकराव, उद्धवजी मुख्यमंत्री नसते तर तुम्ही कुठे असता\n‘अमरावतीची घटना पुन्हा घडली तर त्यांना सोडायचे नाही’\nमुंबईत काळाबाजारीचे दहा कोटींचे गहू, तांदूळ जप्त\nविद्यापीठाच्या स्वायत्ततेवर ठाकरे सरकारचा घाला\nशिवसेनेची ताकद जास्त असूनही राष्ट्रवादीला जास्त जागा देण्यात आल्या आहेत. शिवसेनेचे नगरसेवक जास्त असूनही पहिली २.५ वर्ष नगराध्यक्ष राष्ट्रवादीचा असणार आहे. आम्ही संघर्ष करून मिळवलेला मतदारसंघ राष्ट्रवादीच्या घशात घालण्याचे काम अनिल परब यांनी केले आहे. शिवसेना पक्ष राष्ट्रवादीकडे गहाण ठेवण्याचे काम अनिल परब करत आहेत. ज्यांनी शिवसेना मोठी केली आणि राष्ट्रवादी गाडली त्यांचीच हाकलपट्टी करण्यात आली आहे. तर अनिल परब हे राष्ट्रवादीचे नेते असल्यागतच बोलत असल्याचा टोला रामदास कदम यांनी लगावला आहे.\nयावेळी रामदास कदम हे भावनिक झालेले पाहायला मिळाले. उद्धव ठाकरेंना त्यांनी जुन्या गोष्टींची आठवण करून दिली. “उद्धवजी तुमची वाईट वेळ होती तेव्हा तुमच्या गाडीत पुढे मी बसलेलो असायचो. पण आज आमची ही गत आहे. पक्षाशी निष्ठावान राहूनही आम्हाला डावलण्यात येत आहे. आम्हाला संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तेव्हा शिवसेनाप्रमुख ही उद्धव ठाकरे आहेत की अनिल परब आहेत असा प्रश्न आम्हाला पडत आहे” असे रामदास कदम म्हणाले.\nपूर्वीचा लेख‘अशोकराव, उद्धवजी मुख्यमंत्री नसते तर तुम्ही कुठे असता\nआणि मागील लेखसमीर वानखेडेंचा कार्यकाळ संपला; कुठे होणार बदली\nमुंबईच्या गाड्यांवर का पसरली पांढरी चादर\n…हे आहे नेताजींच्या पुतळ्याचे महत्त्व\n‘मी स्वातंत्र्याची भीक स्वीकारणार नाही, स्वातंत्र्य मिळवणार असे म्हणणाऱ्या नेताजींना नमन’\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nमुंबईच्या गाड्यांवर का पसरली पांढरी चादर\n…हे आहे नेताजींच्या पुतळ्याचे महत्त्व\n‘मी स्वातंत्र्याची भीक स्वीकारणार नाही, स्वातंत्र्य मिळवणार असे म्हणणाऱ्या नेताजींना नमन’\nनिवडणूक मतचाचण्यांनी फोडला समाजवादी पक्षाला घाम\n‘बेबी’ चित्रपटातील एंजल आत�� ओळखताच येणार नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00671.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.rashtrasahyadri.com/2022/01/blog-post_53.html", "date_download": "2022-01-23T21:23:22Z", "digest": "sha1:FT2IAINOPTETH55QNLXG6WQQ56FVYTN3", "length": 6286, "nlines": 91, "source_domain": "www.rashtrasahyadri.com", "title": "शहरात कोवॅक्सिनचा तुटवडा - rashtrasahyadri", "raw_content": "\nHome / Pune / शहरात कोवॅक्सिनचा तुटवडा\nकेवळ 11 हजार डोस शिल्लक,\nपुणे- शहरात सोमवारपासून 60 वर्षांवरील व्याधीग्रस्त, हेल्थ केअर वर्कर, फ्रंटलाईन वर्कर यांच्यासाठी तिसरा म्हणजे 'बुस्टर' डोस सुरू झाला आहे. यांच्यासाठीची अतिरिक्त लस महापालिकेला मिळालेली नाही. त्यामुळे जुन्या स्टॉकवर महापालिकेला तिसरा डोस द्यावा लागत आहे. तिसरा डोस सुरू झाला असला तरी अजून नवीन स्टॉक न आल्यामुळे विशेष करून कोवॅक्सिनचा तुटवडा होण्याची शक्यता आहे.कोवीशिल्ड लसीचे मात्र 87 हजार डोस शिल्लक आहेत.\nसध्या कोवॅक्सिन ही लस 15 ते 18 वयोगटातील मुलांना देण्यात येत आहे. तसेच ज्यांना दोन्ही डोस दिले आहेत आणि नऊ महिने पूर्ण झाले आहेत, त्यांनाही तिसरा डोस देण्यात येत आहे. यामुळे या लसीची मागणी वाढली आहे. म्हणून या लसीचा तुटवडा होण्याची शक्यता आहे. सध्या 179 केंद्रांवर मुलांना कोवॅक्सिन लस देण्यात येत आहे. तर 40 केंद्रांवर साठ वर्षांच्या पुढील नागरिक, हेल्थ केअर वर्कर, फ्रन्टलाइन वर्कर यांना तिसरा डोस देण्यात येत आहे.\nशहरात कोवॅक्सिन लसीचा तुटवडा असून, त्याचे केवळ 11 हजार डोसच महापालिकेकडे शिल्लक आहेत. आणखी दोन दिवस लस येणार नसल्याने पुढील दोन दिवस पुरणार नसल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.\n* राज्याकडे लसीचा स्टॉक उपलब्ध आहे. दरम्यान दोन दिवसानंतर कोवॅक्सिन लसीचा साठा उपलब्ध होईल, असे राज्याकडून सांगण्यात आले आहे. शहरांमध्ये पुरेसा लसीचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे सर्व ठिकाणी सेंटर सुरू राहतील, अशी माहिती महापालिकेचे आरोग्यप्रमुख डॉ. आशिष भारती यांनी दिली.\nकेवळ 11 हजार डोस शिल्लक\nसध्या महापालिकेकडे अकरा हजार कोवॅक्सिनचे डोस शिल्लक आहेत, तर 87 हजार कोविशिल्डचे डोस शिल्लक आहे. लसींची कमतरता असल्याने मंगळवारी चाळीस केंद्रावरच कोवॅक्सिनचे डोस उपलब्ध असतील. येत्या दोन दिवसांत लसीचे डोस उपलब्ध होतील.\n- डॉ. सूर्यकांत देवकर,\nमुख्य लसीकरण अधिकारी, पुणे मनपा\nदर्शनासाठी भाविकांच्या संख्येची मर्यादा वाढवावी : आ. राजळे\nBreaking News : सिव्हिल हॉस्पिटलच्या आयसीयू कक्षाला भीषण आग... 25 रुग्ण होरपळले..\nदडपशाही विरुद्धच्या संघर्षात मी तुमच्या बरोबर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00671.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://housing.com/news/mr/all-about-telangana-rera-mr/", "date_download": "2022-01-23T22:44:10Z", "digest": "sha1:ICSWT5I2KXIDDRIPEMOKVFI5LDSVSHMR", "length": 22829, "nlines": 245, "source_domain": "housing.com", "title": "तेलंगाना रेरा बद्दल सर्व | Housing News", "raw_content": "\nHome » Uncategorised » तेलंगाना रेरा बद्दल सर्व\nतेलंगाना रेरा बद्दल सर्व\nTSRERA वर नोंदणीकृत प्रकल्प आणि एजंट्स कसे शोधायचे\nटीएस रेरावरील प्रवर्तकांविरूद्ध तक्रार कशी करावी\nप्रमोटर टीएस रेरावर त्यांचे प्रकल्प कसे नोंदवू शकतात\nटीएस रेरा वर प्रकल्प नोंदणी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे\nटीएस रेरावर रिअल इस्टेट एजंट म्हणून नोंदणी कशी करावी\nतेलंगणा राज्य रिअल इस्टेट (नियमन आणि विकास) नियम 2017 राज्यातील क्षेत्राचे नियमन आणि जाहिरात तसेच योग्य पद्धती आणि कार्यक्षमता सुनिश्चित करण्यासाठी अधिसूचित करण्यात आले. अपीलेट ट्रिब्यूनल देखील नियुक्त केले गेले आहे. आपण टीएसआरएआरए वेबसाइटवर वापरू शकता अशा सेवांचा एक आढावा येथे आहे .\nTSRERA वर नोंदणीकृत प्रकल्प आणि एजंट्स कसे शोधायचे\nचरण 1: टीएस रेराच्या अधिकृत वेबसाइटवर जा\nचरण 2: 'नोंदणीकृत प्रकल्प आणि एजंट्स शोधा' टॅबवर क्लिक करा. हे आपल्याला प्रकल्पाचे नाव, प्रवर्तकांचे नाव, त्यांचे तपशील, अनुप्रयोग आणि प्रमाणपत्र यासह तपशीलांसह दुसर्या विंडोकडे घेऊन जाईल. अधिक विशिष्ट शोधांसाठी आपण 'प्रोजेक्ट नाव', 'प्रवर्तक नाव' किंवा एजंटचा शोध त्याच्या आरईआरए नोंदणी क्रमांकाद्वारे देखील निवडू शकता. सध्या, ऑनलाइन उपलब्ध 1,722 रेकॉर्ड आहेत.\nटीएस रेरावरील प्रवर्तकांविरूद्ध तक्रार कशी करावी\nप्राधिकरणाकडे तक्रार नोंदवणे हे आत्तापर्यंत वेब-आधारित नाही. म्हणूनच, पुढील चरण लागू आहेत: अर्जाची प्रक्रिया वेब-आधारित होईपर्यंत कोणतीही पीडित व्यक्ती फॉर्म 'एम' मधील कोणत्याही उल्लंघनासाठी प्राधिकरणाकडे तक्रार दाखल करू शकते, ज्याच्या रूपात एक हजार रूपये शुल्क आकारले जावे एकतर डिमांड ड्राफ्ट किंवा बँकर्स चेक एखाद्या अनुसूचित बँकेकडे प्राधिकरणाच्या बाजूने काढलेला चेक आणि त्या प्राधिकरणाची जागा जिथे आहे त्या स्थानकात त्या बँकेच्या शाखेत देय असेल किंवा ऑनलाईन पेमेंटद्वारे. प्राधिकरणाने या प्रक्रियेचे अनुसरण केलेः १) प्राधिकरणाने आरोप केलेल्या उल्लंघनाच्या तपशीलांसह संबंधित प्रतिवादी आणि संबंधित कागदपत्रांसह प्रतिवादीला नोटीस बजावली आहे २) ज्याला विरोधात अशी नोटीस बजावली जाते तो तक्रारदार त्या कालावधीत तक्रारीच्या संदर्भात उत्तर दाखल करू शकतो. निर्दिष्ट केल्याप्रमाणे )) नोटीस पुढील सुनावणीसाठी एक तारीख आणि वेळ निर्दिष्ट करेल आणि सुनावणीची तारीख आणि वेळ देखील तक्रारदाराला कळविला जाईल. )) ठरलेल्या तारखेला, प्राधिकरणाने कायद्याच्या तरतुदींशी संबंधित कोणत्याही उल्लंघन केल्याचा आरोप केला गेला आहे. जर प्रतिसाद देणारा, दोषी ठरवत असेल तर अधिकार्याची नोंद होईल कायद्याच्या तरतुदीनुसार किंवा त्यानुसार केलेल्या नियम व विनियमांनुसार योग्य वाटेल म्हणून दंड लावण्यासह याचिका आणि आदेश मंजूर करा. प्रतिवादी दोषी नसल्यास प्राधिकरण प्रतिवादीकडून स्पष्टीकरणाची मागणी करेल. स्पष्टीकरणात समाधानी असल्यास ती तक्रार देखील पूर्णपणे काढून टाकू शकते. गरज पडल्यास चौकशी देखील करु शकते.\nप्रमोटर टीएस रेरावर त्यांचे प्रकल्प कसे नोंदवू शकतात\nचरण 1: मुख्यपृष्ठावर जा आणि 'रिअल इस्टेट प्रकल्प नोंदणी' वर प्रवेश करण्यासाठी 'सेवा' टॅबवर क्लिक करा. आपल्याला बाह्य वेबसाइटवर निर्देशित केले जाईल जे नवीन विंडोमध्ये उघडेल.\nचरण 2: 'नवीन नोंदणी' निवडा [मीडिया-क्रेडिट आयडी = 111 संरेखित = \"काहीही नाही\" रुंदी = \"748\"] [/ मीडिया-क्रेडिट] चरण 3: 'प्रवर्तक' निवडून आणि त्यानंतर उर्वरित तपशील भरून आपले नवीन खाते तयार करा.\nचरण 4: यशस्वी पूर्ण झाल्यावर, आपल्यास आपल्या खात्यावर निर्देशित केले जाईल. आपल्याला सर्व तपशील भरण्याची आणि कागदपत्रांसह सत्यापित करणे आवश्यक असेल. आपण येथून सर्व आवश्यक फॉर्म डाउनलोड करू शकता .\nटीएस रेरा वर प्रकल्प नोंदणी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे\nविकसक म्हणून स्वत: ला यशस्वीपणे नोंदणी करण्यासाठी आपणास नाव, छायाचित्र, संपर्क क्रमांक, पत्ता, कंपनीतील इतर भागीदार आणि संचालकांची माहिती, पॅन, आधार, वार्षिक अहवाल, लेखापरीक्षकांचा अहवाल, प्रकल्पाची माहिती, सुविधा, पार्किंगची जागा, कायदेशीर शीर्षक डीड, विकास व लेआउट योजना, लागू असल्यास संयुक्त विकास करार, जागेचा तपशील इ. थोडक्यात, आपल्याला सत्यापनासाठी आपल्या प्रकल्पाशी संबंधित कोणतीही आणि प्रत्येक तपशील सादर करणे आवश्य��� असेल.\nटीएस रेरावर रिअल इस्टेट एजंट म्हणून नोंदणी कशी करावी\nमुख्यपृष्ठावर, 'सेवा' टॅबवर जा आणि 'रिअल इस्टेट एजंट नोंदणी' निवडा. एजंट म्हणून खाते तयार करण्याच्या प्रक्रियेची पूर्तता केल्याप्रमाणे प्रवर्तकांनी त्यांचे खाते तयार करण्याची आवश्यकता कशी असते.\nतेलंगणा रेराचा पत्ता काय आहे\nतेलंगाना भू संपत्ती नियामक प्राधिकरण, # 640, तळ मजला, डीटीसीपी बिल्डिंग, एसीगुएड्स, मसाब टँक, पीटीआय बिल्डींगच्या समोर, हैदराबाद - 5000 004. संपर्क क्रमांक 04048553333, 04048552222 कार्यालय मेल आयडी RERA-maud@telangana.gov.in सचिव मेल आयडी सिक्की -RERA-maud@telangana.gov.in\nटीएस रेरा प्रवर्तक / विकसकांना कोणत्या सुविधा देतात\nरिअल इस्टेट विकसक ऑनलाईन तक्रारी दाखल करू शकतात, त्यांचे प्रकल्प नोंदवू शकतात, प्रकल्पाच्या विस्ताराची विनंती करू शकतात आणि त्यांच्या प्रकल्पांचा तपशील तिमाही आधारावर अद्यतनित करू शकतात.\nटीएस रेरा प्रवर्तक / विकसकांना कोणत्या सुविधा देतात\nरिअल इस्टेट विकसक ऑनलाईन तक्रारी दाखल करू शकतात, त्यांचे प्रकल्प नोंदवू शकतात, प्रकल्पाच्या विस्ताराची विनंती करू शकतात आणि त्यांच्या प्रकल्पांचा तपशील तिमाही आधारावर अद्यतनित करू शकतात.\nटीएस रेरा होमबियर्सना कोणत्या सुविधा देतात\nसंभाव्य गृहउद्योगकर्ते तक्रारी नोंदवू शकतात, नोंदणीकृत प्रकल्पांचा शोध घेऊ शकतात, प्रकल्पात गुंतवणूकीची योजना तयार करू शकतात / तपशिलांची पडताळणी करू शकतात.\nरिअल इस्टेट एजंट्ससाठी टीएस रेरा कसा उपयुक्त आहे\nएजंट स्वतःला राज्य रेरा अंतर्गत तसेच त्यांच्या एंटरप्राइझ अंतर्गत नोंदणी करू शकतात, त्यांची नोंदणी नूतनीकरण करू शकतात आणि काही असल्यास तक्रारी दाखल करू शकतात.\nटीएस रेराला मी कसा प्रतिसाद देऊ शकतो\nमुख्यपृष्ठावर, ते म्हणजे http://RERA.telangana.gov.in/, फक्त 'अभिप्राय' टॅबवर जा आणि आवश्यक तपशील भरा. तुम्ही टीएस रेरा सेक्रेटरीला सेक्की- आरईआरए-maud@telangana.gov.in वर ईमेल करू शकता.\nआंध्र प्रदेश रेरा बद्दल.\nम्हाडा लॉटरी २०२२: ऑनलाइन अर्ज, नोंदणीची तारीख आणि बातम्या.\nकोरोनाव्हायरसशी लढण्यासाठी 10 गोष्टी गृहनिर्माण संस्थांना माहित असणे आवश्यक आहे.\nकोविड -१ vegetables: भाज्या, दुधाचे पाकिटे, वितरण आणि बरेच काही कसे स्वच्छ करावे.\nहैदराबाद मध्ये पाच पॉश भागात.\nतेलंगानाची जमीन व मालमत्ता नोंदणी: आपल्याला माहित असणे आवश्यक आहे.\nगृह प्रवेश मुहूर्त 2021: घर तापवण्याच्या समारंभासाठी सर्वोत्तम तारखा\nकोरोनाव्हायरसच्या उद्रेकामुळे भारतात मालमत्तेचे दर कमी होतील काय\nखसरा क्रमांक काय आहे\nभारतीय भू संपत्तीवर कोरोनाव्हायरसचा प्रभाव\nकोविड -१ vegetables: भाज्या, दुधाचे पाकिटे, वितरण आणि बरेच काही कसे स्वच्छ करावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00672.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"}
+{"url": "https://www.livemarathi.in/shocking-9-teachers-including-the-headmaster-raped-4-students/", "date_download": "2022-01-23T20:54:23Z", "digest": "sha1:BQ35C5JGFRTXE3SAHW3QADYQLTTGSX26", "length": 10239, "nlines": 99, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "धक्कादायक : मुख्याध्यापकासह ९ शिक्षकांचा ४ विद्यार्थिनींवर बलात्कार | Live Marathi", "raw_content": "\nHome अधिक गुन्हे धक्कादायक : मुख्याध्यापकासह ९ शिक्षकांचा ४ विद्यार्थिनींवर बलात्कार\nधक्कादायक : मुख्याध्यापकासह ९ शिक्षकांचा ४ विद्यार्थिनींवर बलात्कार\nजयपूर (वृत्तसंस्था) : एका सरकारी शाळेत ९ शिक्षक आणि मुख्याध्यापकाने मिळून ४ विद्यार्थीनींवर बलात्कार आणि विनयभंग केल्याची धक्कादायक घटना राजस्थानमधील अलवर जिल्ह्यात घडली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शिक्षक आणि मुख्याध्यापकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nयाबाबत १० वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने सांगितले की, तिच्या शाळेच्या मुख्याध्यापक आणि इतर ३ शिक्षकांनी एक वर्षभर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. तसेच दोन महिला शिक्षकांवर या कृत्याचा व्हिडिओ काढल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.\nतसेच सहावी, चौथी आणि तिसरीमध्ये शिकणाऱ्या आणखी तीन पीडित मुलींनी मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी सामूहिक बलात्कार केल्याचे पोलिसांना सांगितले. तसेच या घटनेबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही आरोपींनी दिल्याचे मुलींनी सांगितले.\nPrevious articleवडगाव शेती उत्पन्न बाजार समितीसाठी महाडिक, कोरे, आवाडे एकत्र…\nNext articleशरद पवारांच्या उंचीचा नेता राजकारणात नाही : संजय राऊत\nबिटकॉईनमध्ये गुंतवणुकीदाराची २० लाखांची फसवणूक : तिघांवर गुन्हा दाखल\nलाचखोर दोन पोलिसांना पोलीस कोठडी\nपाळेमुळे खणून काढलेला ‘मटका’ जिल्ह्यात पुन्हा रुजतोय\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार प्रेरणादायी : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर\nकुरुंदवाड (प्रतिनिधी) : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कार्य आणि नेतृत्व शब्दात सामावणे अशक्य आहे. त्यांचे विचार पुढील पिढ्यांना देखील प्रे��णा देत राहतील. सामान्य माणसांच्या प्रश्नांवर प्रत्यक्ष मैदानात झुंजणाऱ्या,सर्वसामान्य माणसांचा ते बुलंद आवाज होते. देशाच्या...\nबेरकळवाडी गावाला ‘गोकुळ’ च्या संचालकांची भेट…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या मार्गदर्शनाखाली करवीर तालुक्यातील बेरकळवाडी गावाला संचालकांनी भेट दिली. या गावात गुजरात व हरियाणा राज्यातून जातिवंत ४८ म्हैशी खरेदी केलेल्या असून त्यांच्या पासून जन्मलेली मादी वासरे,...\nबिटकॉईनमध्ये गुंतवणुकीदाराची २० लाखांची फसवणूक : तिघांवर गुन्हा दाखल\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करायला लावून केदार रानडेसह अन्य दोघांनी २० लाखांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी सुहास नागन्नावार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजरामपुरी पोलीस ठाण्यात केदार रानडेसह अन्य दोघां विरोधात...\nजिल्ह्यात चोवीस तासात ‘७२३’ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात ७२३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात दोघांचा मृत्यू झाला असून ४२२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – ३११, आजरा –...\nशिवसेनेतर्फे मोफत युनिव्हर्सल पासचे वाटप : रविकिरण इंगवले\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कोरोनाचे दोन डोस पूर्ण झालेल्या नागरिकांना विनामूल्य कोरोना डोसचे प्रमाणपत्र (युनिव्हर्सल पास) विनामूल्य देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. अशी माहिती माजी उपमहापौर रविकिरण इंगवले यांनी...\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘गडहिंग्लज अर्बन’ला भेटला ‘हर्षद मेहता’.. : 13 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली...\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00672.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.nilkantheshwarsamachar.page/2020/09/M4wmz9.html", "date_download": "2022-01-23T21:39:57Z", "digest": "sha1:3FGGIAE753CQGZGYCUURNZH6MHY6X6MV", "length": 13125, "nlines": 39, "source_domain": "www.nilkantheshwarsamachar.page", "title": "जिल्हयात माझे कु��ुंब-माझी जबाबदारी मोहिम भव्य स्पर्धाचे आयोजन", "raw_content": "\nजिल्हयात माझे कुटुंब-माझी जबाबदारी मोहिम भव्य स्पर्धाचे आयोजन\nजिल्हयात माझे कुटुंब-माझी जबाबदारी\nमोहिम भव्य स्पर्धाचे आयोजन\nलातूर, :- जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर यांच्या मार्फत माझे कुटुंब-माझी जबाबदारी या मोहिमेसाठी भव्य स्पर्धांचे आयोजन केले असून स्पर्धेचे वेळापत्रक, कालावधी, वयोगट, पारितोषीके पुढील प्रमाणे राहतील असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.\nविषय- माझे कुटुंब-माझी जबाबदारी- तालुकास्तर 25 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर 2020 इ.6 वी ते 10 वी खुला गट, प्रमाणपत्र, सनियंणत्र अधिकारी तालुका आरोग्य अधिकारी , गटशिक्षणाधिकारी, तालुका बालविकास अधिकारी. जिल्हास्तर- 7 ऑक्टोंबर 2020 इ.6 वी ते 10 वी खुला गट, प्रमाणपत्र व आकर्षक बक्षिस.\nस्पर्धेची नियमावली- तालुकास्तरावर स्पर्धा घेवून प्रत्येकी प्रथम, व्दितीय, तृतीय क्रमांकाचे निबंध आपल्या स्तरावर तीन परीक्षाकांमार्फत निवड करुन दि. 5 ऑक्टोंबर 2020 पर्यंत जिल्हा् स्तरावर पाठविण्यात यावेत.वयोगट 6 वी ते 10 वी साठी शब्दमर्यादा 500 ते 750 व खुल्या गटासाठी 750 ते 1200 शब्दांची राहील. निबंधाच्या सुरुवातीला उजव्या कोपऱ्यात स्वत:चे पूर्ण नाव, शाळेचे नाव, तालुका, भ्रमणध्वनी क्रमांक आणि बँक खाते क्रमांकनमुद करावा. तालुकास्तरावरील स्पर्धकांचे शक्य असल्यास स्पर्धा सुरु असतानाचे व्हिडिओ चित्रीकरण/ फोटो मागवून घ्यावे.\nसंदेश (मॅसेज) स्पर्धा- विषय- आरोग्य शिक्षण विषयक जनजागृती संदेश स्पर्धा- तालुकास्तर 25 स्पटेंबर ते 2 ऑक्टोंबर 2020 इ.6 वी ते 10 वी खुला गट, प्रमाणपत्र, सनियंणत्र अधिकारी तालुका आरोग्य अधिकारी , गटशिक्षणाधिकारी, तालुका बालविकास अधिकारी. जिल्हािस्तर- 7 ऑक्टोंबर 2020 इ.6 वी ते 10 वी खुला गट, प्रमाणपत्र व आकर्षक बक्षिस.\nस्पर्धेची नियमावली- तालुकास्तरावर स्पर्धा घेवून प्रत्येकी प्रथम, व्दितीय, तृतीय क्रमांकाचे निबंध आपल्या स्तरावर तीन परीक्षाकांमार्फत निवड करुन दि. 5 ऑक्टोंबर 2020 पर्यंत जिल्हा् स्तरावर पाठविण्यात यावेत. संदेश हा स्वनिर्मित, सुस्पष्ट (जास्तीत जास्त चार ओळीत) व आरोग्य शिक्षण विषयाशी निगडीत असावा.संदेश पृष्ठाच्या सुरुवातीला उजव्या कोपऱ्यात स्वत:चे पूर्ण नाव, शाळेचे नाव, तालुका, भ्रमणध्वनी क्रमांक आणि बॅक खातेक्रमांक नमुद करावा.सदर संदेश स्कून करुन ���ंबंधित कार्यालयाच्या ई-मेल/ व्हॅटस्अप क्रमांकावर पाठवावा. तालुकास्तरावरील स्पर्धकांचे शक्य असल्यास स्पर्धा सुरु असतानाचे व्हिडीओ चित्रीकरण/ फोटो मागवून घ्यावे.\nपोस्टर्स स्पर्धा- विषय कोवीड-19 राष्ट्रीय आपत्ती विषयक जनजागृती- तालुकास्तर 25 स्पटेंबर ते 2 ऑक्टोंबर 2020 इ.6 वी ते 10 वी खुला गट, प्रमाणपत्र, सनियंणत्र अधिकारी तालुका आरोग्य अधिकारी , गटशिक्षणाधिकारी, तालुका बालविकास अधिकारी. जिल्हाास्तर- 7 ऑक्टोंबर 2020 इ.6 वी ते 10 वी खुला गट, प्रमाणपत्र व आकर्षक बक्षिस.\nस्पर्धेची नियमावली- तालुकास्तरावर स्पर्धा घेवून प्रत्येकी प्रथम, व्दितीय, तृतीय क्रमांकाचे निबंध आपल्या स्तरावर तीन परीक्षाकांमार्फत निवड करुन दि. 5 ऑक्टोंबर 2020 पर्यंत जिल्हा् स्तरावर पाठविण्यात यावेत. पोस्टर्स स्वनिर्मित, विषयाशी निगडीत, A4साईज ड्रॉईंगशिटवर असावेत. रंगाच्या माध्यमाचे बंधन असणार नाही.तसेच आवश्यकतेनुसार चित्रावर एखादे घोषवाक्य (स्लोगन्स) टाकता येईल.पोस्टर्सच्या सुरुवातीला उजव्या कापऱ्यात स्वत:चे पूर्ण नाव, शाळेचे नाव,तालुका, भ्रमणध्वनी क्रमांक आणि बँक खातेक्रमांक नमुद करावा.तालुकास्तरावरील स्पर्धकांचे शक्य असल्यास स्पर्धा सुरु असतानाचे व्हिडीओ चित्रीकरण/ फोटो मागवून घ्यावे.\nजिंगल / गीतगायन / शॉर्ट फिल्म स्पर्धा- विषय-कोवीड-19 विषयक जनजागृती- तालुकास्तर 25 स्पटेंबर ते 2 ऑक्टोंबर 2020 इ.6 वी ते 10 वी खुला गट, प्रमाणपत्र, सनियंणत्र अधिकारी तालुका आरोग्य अधिकारी , गटशिक्षणाधिकारी, तालुका बालविकास अधिकारी. जिल्हागस्तर- 7 ऑक्टोंबर 2020 इ.6 वी ते 10 वी खुला गट, प्रमाणपत्र व आकर्षक बक्षिस.\nस्पर्धेची नियमावली- तालुकास्तरावर स्पर्धा घेवून प्रत्येकी प्रथम, व्दितीय, तृतीय क्रमांकाच्या स्पर्धकाची व्हिडीओ क्लिप/ रेकॉर्डींगची आपल्या स्तरावर तीन परीक्षाकांमार्फत निवड करुन दि. 5 ऑक्टोंबर 2020 पर्यंत जिल्हाी स्तरावर पाठविण्यात यावेत. व्हिडीओ क्लिप ही स्वनिर्मित, विषयाशी निगडीत, किमान 2 मिनिटे व कमाल 5 मिनिटाची असावी. व्हिडीओ क्लिप व्दारे दिला जाणारा संदेश सर्वांना समजेल असा सुस्पष्ट व सोप्या भाषेत असावा. क्लिप ओपन नाही झाल्यास त्याची जबाबदारी स्पर्धकावर राहील.शॉर्टफिल्म तयार करताना अन्य सदस्यांचाही सहभाग घेवून अभिनयात्मक संदेश क्लिप तयार करता येईल.तालुकास्तरावरील स्पर्धकांचे शक्य असल्यास स्पर्धा सुरु असतानाचे व्हिडीओ चित्रीकरण/फोटो मागवून घ्यावे.\nतालुकास्तरावरुन पाठविण्यात येणारे स्पर्धेचे निकाल mkmjspardha@gmail.com या ईमेलवर पाठवावेत. सर्व स्पर्धासाठी परीक्षकांचा अंतिम राहील. जिल्हास्तरावर सर्व स्पर्धेतील प्रथम, व्दितीय व तृतीय येणाऱ्या स्पर्धकांची निवड राज्यस्तरीय स्पर्धेसाठी केली जाणार आहे. सदरील स्पर्धेची अंमलबजावणी करीत असताना कोवीड-19 बाबतच्या शासनाने निर्गमित केलेल्या सर्व निर्देशाचे पालन करणे बंधनकारक राहील.\nश्री हावगीस्वामी महाविद्यालयातील बारावीच्या निकालाची उज्ज्वल परंपरा कायम.\nJuly 17, 2020 • विक्रम हलकीकर\n*महाराष्ट्र महाविद्यालयात कृषी दिनानिमित्त वृक्षारोपन\nJuly 01, 2021 • विक्रम हलकीकर\nमतदार यादीतील नाव वगळणे, समाविष्ठ करणे व दुरुस्ती करुन घेण्याचे आवाहन\nउदगीर शहरामध्ये पर्यावरण,आरोग्य संवर्धन आणि प्रदूषमुक्तीसाठी आयोजित भव्य सायकल रलीमध्ये उदगीरकरांनी सहभागी व्हावे मुख्याधिकारी भारत राठोड\nबेवारस पडलेल्या इसमाचा जीव वाचविला : माजी नगरसेवक अहमद सरवर यांची तत्परता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00672.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/auto-and-tech/best-car-loan-keep-these-things-in-mind-while-buying-car-on-loan-check-documents-and-eligibility-gh-mhkb-635647.html", "date_download": "2022-01-23T21:23:36Z", "digest": "sha1:S3JRFDAIHUKDSRDCYVEW7L26EAPIHTVY", "length": 14417, "nlines": 91, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "स्वत:ची Car घेण्याचं स्वप्न होईल पूर्ण, वाहन कर्ज घेताना या गोष्टी लक्षात ठेवाच – News18 लोकमत", "raw_content": "\nस्वत:ची Car घेण्याचं स्वप्न होईल पूर्ण, वाहन कर्ज घेताना या गोष्टी लक्षात ठेवाच\nस्वत:ची Car घेण्याचं स्वप्न होईल पूर्ण, वाहन कर्ज घेताना या गोष्टी लक्षात ठेवाच\nतुमची आवडती कार घेण्यासाठी बँका आणि वित्तीय संस्था तुम्हाला कर्ज (Loan) देतात. आपलं कारचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कर्ज घेताना काही बाबींची माहिती असणं आवश्यक आहे.\nकर्जाच्या जाळ्यातून बाहेर पडण्यासाठी Financial Tips, वाचा सोप्या टिप्स\nदीड लाखांपर्यंत अतिरिक्त टॅक्स सूट मिळू शकते, करावं लागेल 'हे' काम\nव्यक्तीने Loan Appद्वारे घेतलं होतं कर्ज,काही दिवसांत झाला हजारोंचा Online Fraud\nटाटा मोटर्सचं CNG कारच्या दुनियेत मोठं पाऊल; Tiago iCNG आणि Tigor iCNG लॉन्च\nनवी दिल्ली, 26 नोव्हेंबर : बहुतांश सर्वसामान्य लोकांची दोन स्वप्नं (Dreams) असतात. स्वतःच्या मालकीचं घर घेणं (Own House) आणि कार (car) घेणं. कार घेणं हे आपल्य��� देशात स्टेटस सिम्बॉलही मानलं जातं. प्रत्येकाला स्वत:कडील रोख रकमेद्वारे कार घेणं शक्य नसल्याने कार घेण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी बँका आणि वित्तीय संस्था मदतीला येतात. यामुळे तुमची आवडती कार घेण्यासाठी तुम्हाला कर्ज (Loan) देतात. आपलं कारचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कर्ज घेताना काही बाबींची माहिती असणं आवश्यक आहे. आपल्याला आपल्या कुटुंबासह आरामात प्रवास करता यावा याकरता कार(Four Wheeler) घेतली जाते. काहीवेळा कामासाठीही दूरवर जावं लागत असल्याने कार घेणं अधिक फायद्याचं ठरतं. सध्याच्या कोरोना साथीच्या संकटानेही सार्वजनिक वाहनातून गर्दीतून प्रवास करण्यापेक्षा स्वतःच्या वाहनाने सुरक्षित प्रवास करण्याची गरज अधोरेखित केली आहे. त्यामुळेही कार घेण्याकडे कल वाढला आहे. सर्वांना आपल्या उत्पन्नातून (Income) साठवलेल्या पैशातून कार घेणं शक्य नसतं. त्यामुळे बँका आणि वित्तीय संस्थांकडून कर्ज घेऊन कार घेण्याचं प्रमाण वाढलं. आजकाल गृहकर्जाइतकीच (Home Loan) मागणी वाहन कर्जाला (Auto Loan)असते. बँका, वित्तीय संस्थांकडून वाहन कर्ज देण्याचं प्रमाण मोठं आहे. या वाहन कर्जाच्या सोयीमुळे अगदी कमी पैसे असतील तरीही कार घेण्याचं मोठे स्वप्न पूर्ण होऊ शकतं. बहुतेक बँका (Banks), वित्तीय संस्था (Financial Institutions) कारची मूळ किंमत अधिक कर वगैरे भरून जी ऑन रोड किंमत (On Road Price)होते, त्याच्या जवळपास 80 ते 90 टक्के रक्कम कर्जाऊ देतात. तर काही बँका किंवा संस्था अगदी 100 टक्केदेखील कर्ज देतात. यामुळे तुम्ही सुरुवातीला काहीही रक्कम म्हणजे डाउन पेमेंट न भरता तुमची आवडती कार घरी आणू शकता.\n Car loan घेताना आवश्यक आहेत हे पात्रता निकष आणि कागदपत्रं\nगृहकर्जाप्रमाणेच वाहन कर्जासाठी फिक्स (Fix) आणि फ्लोटिंग (Floating)असे दोन प्रकारचे व्याजदर (Interest Rate) उपलब्ध असतात. आपल्याला जो सोयीचा वाटतो त्यानुसार आपण कर्ज घेऊ शकतो. फिक्स म्हणजे निश्चित व्याजदराचा पर्याय घेतल्यास जितकं कर्ज घेतलं आहे त्यासाठीचा व्याजदर मुदत संपेपर्यंत एकच कायम असतो. तर फ्लोटिंग म्हणजे अनेकदा रिझर्व्ह बँकेच्या (RBI) पतधोरणातील बदलांमुळे किंवा अन्य कारणांमुळे बँका वेळोवेळी व्याजदरात बदल करतात. त्या त्या वेळी बदललेल्या व्याजदरानुसार बँका कर्जावरील व्याज आकारतात. याचा फायदा कर्जदारांना होतो. त्यांचा कर्जाचा हप्ता म्हणजेच ईएमआय कमी होतो. अर्थात व्याजदर वाढल्यास वाढीव दराने व्याज द्यावं लागतं. आजकाल कर्ज देताना क्रेडिट स्कोअरची (Credit Score) पडताळणी केली जाते. तसंच अनेक बँका त्यावर आधारित व्याजदर देतात. त्यामुळे स्वस्त कर्ज मिळण्यासाठी तुमचा क्रेडीट स्कोअर महत्त्वाचा ठरतो. याकरता तुम्ही आधी कर्ज घेतलं असेल तर त्याची परतफेड वेळेत केलेली असणं महत्त्वाचं असतं. तुम्हाला कसलाही दंड लागू झालेला नसेल हे महत्त्वाचं ठरतं.\nप्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गृहकर्जावर सबसिडी मिळवण्याची संपूर्ण प्रक्रिया\nवाहन कर्जासाठी सर्वसाधारणपणे सात ते आठ वर्षे मुदत असते. त्यापेक्षा जास्त मुदत असल्यास कर्जाचा मासिक हप्ता कमी बसला तरी व्याजरूपाने अधिक रक्कम भरली जाते. तसंच या कर्जाचा व्याजदर 7 ते 9 टक्क्यांच्या आसपास असतो. प्रत्येक बँक आणि वित्तीय संस्थेचा व्याजदर वेगळा असतो. या कर्जासाठी जामीनदार असण्याच्या अटीबाबत प्रत्येक बँक आणि वित्तीय संस्थेनुसार फरक असतो. तसंच कर्ज मुदतीआधी फेडायचं असेल तर बँक काही शुल्क आकारते. त्याचा दरही प्रत्येक बँक आणि वित्तीय संस्थेनुसार वेगळा असतो.\nLife Insurance Policy घेताना या गोष्टी लक्षात ठेवाच, होईल फायदा\n18 ते 75 वर्षे वयापर्यंतची कोणतीही भारतीय व्यक्ती कर्ज घेऊ शकते. त्या व्यक्तीचे मासिक उत्पन्न किमान 20 हजार असणं आवश्यक आहे. तसंच नोकरदार व्यक्ती असेल तर ती ज्या ठिकाणी काम करत असेल तिथले एक वर्ष काम करत असल्याचं प्रमाणपत्र देणं आवश्यक असतं. देशातील बहुतेक बँका आणि वित्तीय संस्था वाहन कर्ज देतात. साधारण 7 ते 9 टक्के दराने कारच्या ऑन रोड किंमतीच्या 80 ते 90 टक्के रकमेचे 7 ते 8 वर्षे मुदतीने मिळणारे कर्ज सर्वोत्तम ठरतं. वाहन कर्ज अगदी सहजपणे आणि विना कटकट मिळतं. गृहकर्जाच्या तुलनेत हे कर्ज कमी असतं. ते बुडण्याचा धोकाही कमी असतो. कर्ज रक्कम कमी असल्याने हप्ताही कमी असतो. त्यामुळे भारतीय स्टेट बँकेसह आयसीआयसीआय, एचडीएफसी अशा सर्व बँका अगदी सहजपणे वाहन कर्ज देतात. तसंच अनेक वित्तीय संस्थाही कर्ज देत असल्यानं अनेकांना आपली आवडती कार घेण्याचं स्वप्न अगदी सहज आणि लवकरात लवकर पूर्ण करता येते.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\nस्वत:ची Car घेण्याचं स्वप्न होईल पूर्ण, वाहन कर्ज घेताना या गोष्टी लक्षात ठेवाच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00673.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/lifestyle/weight-loss-soups-in-winter-season-rp-644481.html", "date_download": "2022-01-23T22:17:45Z", "digest": "sha1:DHX4O7TR6UGLJ7342SRIAGNFH3YTMVF7", "length": 10771, "nlines": 85, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Weight loss soups in winter season rp - Soup For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी हे दोन सूप आहेत जबरदस्त फायदेशीर; जाणून घ्या बनवण्याची पद्धत – News18 लोकमत", "raw_content": "\nSoup For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी हे दोन सूप आहेत जबरदस्त फायदेशीर; जाणून घ्या बनवण्याची पद्धत\nSoup For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी हे दोन सूप आहेत जबरदस्त फायदेशीर; जाणून घ्या बनवण्याची पद्धत\nSoup For Weight Loss: हिवाळ्याच्या काळात तुम्ही तुमच्या आहारात काही निवडक सूपचा समावेश केल्यास वजन कमी करण्यात त्यांची खूप मदत होऊ शकते. हे सूप कोणते आहेत आणि ते कसे तयार केले जाऊ शकतात ते जाणून घेऊया.\nCommunication Skills मुळे तुम्हाला नक्की मिळेल प्रमोशन; 'या' टिप्स ठेवा लक्षात\nExam Tips: आता प्रश्नांची मोठी उत्तरं एका वाचण्यात राहतील लक्षात; कसं ते वाचा\nChild height: आई-वडिलांपेक्षा मुलं कशी काय बरं उंच होतात कारणही आहे तसंच खास\nथंडीत गाजराचा हलवा खाल्लात पण त्याची पानं किती फायदेशीर आहेत माहितीये का\nनवी दिल्ली, 17 डिसेंबर : थंडीच्या दिवसात वजन कमी (Weight loss) करणे हे मोठे आव्हानात्मक काम आहे. थंडीत पहाटे छान झोप लागते आणि सकाळी उबदार अंथरुणातून बाहेर येण्याचे मन होत नाही. यामुळे अनेकांच्या सकाळच्या व्यायामाचे गणित बिघडते. मात्र, वजन कमी करण्यासाठी व्यायाम करणे हे सर्वात महत्त्वाचे काम आहे. त्यासोबतच काही सूपच्या मदतीनंही आपण वाढलेलं वजन कमी करू शकतो, त्याविषयी (Soup For Weight Loss) जाणून घेऊया. हिवाळ्याच्या काळात तुम्ही तुमच्या आहारात काही निवडक सूपचा समावेश केल्यास वजन कमी करण्यात त्यांची खूप मदत होऊ शकते. हे सूप कोणते आहेत आणि ते कसे तयार केले जाऊ शकतात ते जाणून घेऊया. Soup For Weight Loss In Winter- फुलकोबीचे सूप हिवाळ्यात वजन कमी करण्यासाठी तुम्ही फुलकोबीच्या सूपची (Cauliflower soup) मदत घेऊ शकता. फुलकोबी आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. या भाजीमध्ये भरपूर फायबर आणि अँटी-ऑक्सिडंट असतात. फ्लॉवर सूप बनवण्यासाठी दोन कप चिरलेली फुलकोबी घ्या. नंतर कढईत एक चमचा तेल गरम करून त्यात एक चमचा चिरलेले आले व लसूण टाका. यानंतर एक चिरलेला कांदा घालून 2-3 मिनिटे शिजवा. कांदा गोल्डन ब्��ाऊन झाला की त्यात चिरलेली फुलकोबी घाला आणि दोन ग्लास पाणीही घाला. यानंतर चवीनुसार मीठ आणि दोन चिमूटभर काळी मिरी घालून पॅन झाकून ठेवा. यानंतर सूप सुमारे दहा मिनिटे शिजू द्या. नंतर गॅस बंद करा आणि सूप थंड होऊ द्या आणि नंतर ब्लेंडरच्या मदतीने भाज्या मॅश करा, गाळून घ्या आणि प्या. हे वाचा - Healthy Drink : मेथी-ओव्याचे पाणी पिण्याचे आरोग्यासाठी आहेत अनेक फायदे, जाणून घ्या बनवण्याची पद्धत पालकचे सूप पालक सूप वजन कमी करण्यासाठी उपयोगी आहे. आजकाल पालक बाजारात सहज उपलब्ध आहे. पालकमध्ये फॉलिक अॅसिड, कॅल्शियम आणि लोह यांसारख्या अनेक पोषकतत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. जे तुमच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरेल. तसेच, यामुळे तुम्हाला भरपूर ऊर्जा मिळेल आणि हे सूप प्यायल्याने शरीरही उबदार राहते. हे वाचा - Winter Health: थंडीच्या दिवसात अशक्तपणा जाणवतोय या 5 फळांचा आहारात करा समावेश पालक सूप बनवण्यासाठी पालक धुवून चिरून घ्या. नंतर एक पॅन घ्या आणि त्यात एक छोटा चमचा तेल घाला. तेल गरम झाल्यावर त्यात दोन चिमूटभर जिरे आणि एक चमचा चिरलेला लसूण घाला. यानंतर त्यात एक कप चिरलेला कांदाही टाका. कांदा गोल्डन ब्राऊन झाल्यावर त्यात दोन वाट्या चिरलेला पालक घाला आणि एक मोठा ग्लास पाणी घालून पॅन झाकून ठेवा. दोन मिनिटांनंतर पालकात चवीनुसार मीठ आणि दोन चिमूटभर काळी मिरी घाला. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही चव वाढवण्यासाठी एक छोटासा टोमॅटो देखील घालू शकता. हे मिश्रण दहा मिनिटे शिजू द्या. नंतर गॅस बंद करून पालक चांगले मॅश करून गाळून घ्या आणि गरम सूप प्या. (सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\nSoup For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी हे दोन सूप आहेत जबरदस्त फायदेशीर; जाणून घ्या बनवण्याची पद्धत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00673.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.islamdarshan.org/search?updated-max=2018-03-29T17:21:00%2B05:30&max-results=7&start=14&by-date=false", "date_download": "2022-01-23T22:55:44Z", "digest": "sha1:VCWGFAUIDG2LCYM33GE4HJN3YJ3DTMMB", "length": 43742, "nlines": 204, "source_domain": "www.islamdarshan.org", "title": "Islamdarshan", "raw_content": "\nblog ebooks hadees quran Quran video ramazan taravih video आधारस्तंभ इस्लामी व्यवस्था एकेश्वरवाद परीचय प्रव���ने प्रेषित मुस्लिम पर्सनल लॉ मूलतत्वे राजकीय तत्वप्रणाली साहबी स्त्री आणि इस्लाम\nमाननीय सअद (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जो काही अल्लाह निर्णय घेईल, तो मान्य करणारा आणि त्यावर समाधान व्यक्त करणारा मनुष्य भाग्यशाली आहे. तसेच अल्लाहपाशी सुख-समृद्धीची प्रार्थना (दुआ) न करणारा आणि अल्लाहच्या निर्णयावर निराश होणारा मनुष्य दुर्भाग्यशाली आहे.’’ (हदीस : तिर्मिजी)\nस्पष्टीकरण : ‘तवक्कुल’ म्हणजे अल्लाहला आपला प्रतिनिधी बनविणे आणि त्याच्यावर विश्वास ठेवणे. पालनकर्त्याला प्रतिनिधी म्हणतात आणि सुख-समृद्धीबाबत विचार करणारा आणि वाईटापासून वाचविणाऱ्याला पालनकर्ता म्हणतात.\n‘मोमिनचा प्रतिनिधी अल्लाह आहे.’ याचा अर्थ असा होतो की त्याला यावर दृढविश्वास असतो की अल्लाहकडून जे काही येते ती भलाई आहे, त्यातच माझ्याकरिता समाधान आहे, अल्लाह ज्या स्थिती ठेवील त्यावर मी आनंदी आहे. मोमिन स्वत:हून प्रयत्न करीत असतो आणि मग मामला अल्लाहच्या हवाली करतो आणि म्हणतो, ‘‘हे पालनकर्त्या तुझ्या दुर्बल दासाने हे काम करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मी दुर्बल व विवश आहे. या कामात जी काही त्रुटी राहिली असेल तिला तू पूर्ण कर. तू वर्चस्वशाली व शक्तिशाली आहे.’’\nएक मनुष्य म्हणाला, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) मी आपल्या सांडणीला बांधून ठेवू आणि अल्लाहवर विश्वास ठेवू अथवा तिला सोडून देऊ आणि विश्वास ठेवू मी आपल्या सांडणीला बांधून ठेवू आणि अल्लाहवर विश्वास ठेवू अथवा तिला सोडून देऊ आणि विश्वास ठेवू’’ पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘अगोदर तू तिला बांधून ठेव मग विश्वास ठेव.’’ (हदीस : तिर्मिजी)\nस्पष्टीकरण : एखाद्या वस्तूला प्राप्त करण्याच्या ज्या काही पद्धती असतात त्यांचा पूर्णत: अवलंब करा आणि मग अल्लाहपाशी दुआ करा की ‘‘मी उपाय केला आहे, आता तू मदत कर.’’ हे आहे ‘तवक्कुल\nमाननीय अमर बिन अल-आस (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘मनुष्याचे मन प्रत्येक डोंगरकपारीत भटकत असते. जर एखादा मनुष्य आपल्या मनाला डोंगरखोऱ्यात भटकण्यासाठी सोडून देत असेल तर त्याला कोणती दरी त्याला नष्ट करील याची अल्लाहला पर्वा नाही. जो मनुष्य अल्लाहवर विश्वास ठेवील त्याला अल्लाह त्या डोंगरकपारीत आणि मार्गांवरून भटकण्यापासून आणि नष्ट ह��ण्यापासून वाचवील.’’ (हदीस : इब्ने माजा)\nस्पष्टीकरण : जर मनुष्य अल्लाहला आपला प्रतिनिधी व पालनकर्ता बनवीत नसेल तर त्याचे मन नेहमी उद्विग्न राहील आणि अनेक मनोवृत्तींचे घर बनून राहील, परंतु जो मनुष्य आपल्या मनाला अल्लाहकडे वळवील त्याला निश्चिंतता प्राप्त होईल.\nमाननीय अनस बिन मालिक (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘दास गुन्हा केल्यानंतर क्षमा मागण्यासाठी जेव्हा अल्लाहकडे परततो तेव्हा अल्लाहला आपल्या दासाच्या परतण्यावर त्या मनुष्याच्या तुलनेत अधिक आनंद होतो, ज्याचे आयुष्य ज्या सांडणीवर अवलंबून होते ती सांडणी एखाद्या वाळवंटात हरवली असेल आणि मग त्याला ती अचानक सापडली असेल (तर ती सांडणी सापडल्यानंतर त्याच्या आनंदाला पारावार उरणार नाही.) अशाच मनुष्याच्या पश्चात्तापाने अल्लाहला आनंद होतो. इतकेच नव्हे तर अल्लाहचा आनंद त्याच्या तुलनेत वाढलेला असतो कारण तो दया व कृपेचा स्रोत आहे. (हदीस : बुखारी, मुस्लिम)\nमाननीय अबू मूसा अशअरी (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘अल्लाह रात्री आपला हात पसरतो जेणेकरून ज्या मनुष्याने दिवसा एखादे पापकर्म केले असेल त्याने रात्री अल्लाहकडे परतावे आणि दिवसा तो आपला हात पसरतो जेणेकरून रात्री जर एखाद्याने पापकर्म केले असेल तर त्याने दिवसा आपल्या पालनकत्र्याकडे परतावे आणि पापकर्मांची क्षमा मागावी. अल्लाह असेच करीत राहील, सूर्य पश्चिमेला उगवेपर्यंत (म्हणजे अंतिम निर्णयाचा दिवस येईपर्यंत). (हदीस : मुस्लिम)\nस्पष्टीकरण : ‘अल्लाहचे हात पसरणे’ म्हणजे तो आपल्या पापी दासांना बोलवितो की\nमाझ्याकडे या, माझी दया तुम्हाला आपल्या बाहूत घेण्यास तयार आहे. जर तुम्ही तात्पुरते भावनेच्या भरात रात्री पापकर्म केले असेल तर दिवस उजाडताच क्षमा मागा, जर उशीर कराल तर शैतान तुम्हाला आणखीनच दूर करील आणि अल्लाहपासून दूर जाण्यात आणि दूर जात राहण्यात मनुष्याचा नाश आहे.\nभारतीय परंपरेतील परलोकाची वास्तविक कल्पना\n- मुहम्मद फारूक खान\nआयएमपीटी अ.क्र. 13 -पृष्ठे - 20 मूल्य - 15 आवृत्ती - 4 (2012)\n- अबुल आला मौदूदी\nकुरआन अध्ययन कर्त्यासाठी ही पुस्तिका मार्गदर्शकाच्या स्वरूपात आहे. कुरआन हा ईशग्रंथ असल्याने तो इतर ग्रंथांसारखा मुळीच नाही. कुरआनची वर्णन शैली, त्याचे स्वरूप, कुरआनची वास्त���ता व त्याचा मध्यवर्ती विषय विषयीची चर्चा आहे.\nकुरआन अवतरण स्थितीला जाणून घेण्यासाठी तीन प्रकारचे अवतरण टप्पे विचारात घेणे आवश्यक आहे. कुरआनच्या या वैशिष्ट्यपूर्ण शैलीची सार्थकता स्पष्ट करतांना त्याचे संकलन तसेच क्रम बद्धता व पुनरावृत्तीचे औचित्य वर्णन आले आहे. कुरआन वैश्विक व सर्वकालिक ईश ग्रंथ आहे आणि कुरआन आत्म्याशी पूर्णत: परिचित होण्यासाठी हे आवश्यक आहे.\nआयएमपीटी अ.क्र. 12 -पृष्ठे - 32 मूल्य - 18 आवृत्ती - 4 (2012)\n- सय्यद अबुल आला मौदूदी\nया पुस्तिकेत कुरआन आणणाऱ्याचे कुरआन प्रस्तुत स्वरूपाचे वर्णन करण्यात आले आहे. तसेच इतर धर्मांत त्यांच्या धर्मप्रवर्तकांना कसे ईशत्व देण्यात आले आहे, याविषयीचे संक्षिप्त वर्णन आले आहे.\nप्रेषितांचे मनुष्यत्व स्पष्ट करून त्यांचे सामर्थ्य व शक्तीविषयीचे वर्णन आहे. अल्लाहने प्रत्येक राष्ट्रात व प्रत्येक काळात पैगंबर पाठविले आणि अंतिम पैगंबर मुहम्मद (स.) यांचे कार्य अखिल मानवजातीसाठी व सार्वकालिक आहे, त्याविषयी विवेचन आले आहे.\nआयएमपीटी अ.क्र. 11 -पृष्ठे - 24 मूल्य - 16 आवृत्ती - 6 (2013)\n- सय्यद अबुल आला मौदूदी\nमौलाना सय्यद अबुल आला मौदूदी यांनी 10 मे 1947 रोजी दारूस्सलाम पठाणकोट येथे एका जाहीर सभेत हे भाषण दिले होते. त्यावेळी संपूर्ण पंजाब ज्वालामुखीच्या तोंडावर होता. पुस्तिकेत सृष्टी कल्याणाची संकल्पना मांडली आहे.\nअल्लाहजवळ रचनात्मकता प्रिय आहे तर विघातकता अप्रिय आहे. त्याला मुळीच पसंत नाही की त्याने निर्मिलेल्या सृष्टीत बिघाड व्हावा व तिला ओसाड व उजाड केले जावे. या जगाचे अव्यवस्था, दुर्गंधी व घाणीने, जुलुमाने व अत्याचाराने वाटोळे केले जावे.\nआयएमपीटी अ.क्र. 10 -पृष्ठे - 32 मूल्य - 18 आवृत्ती - 13 (2013)\nजेव्हा आपला आत्मा जन्मापुर्वीच एका ईश्वराला मानतो तेव्हा आता का नाही\nसीमा देशपांडे - 7798981535\nईश्वराने मातीपासून आदम (अ.स.) पहिला (पुरुष) व हव्वा (अ.स.) (स्त्री) निर्माण केले तेव्हा ईश्वराने त्याच्याकडून एक करार/शपथ घेतली आणि आदमापासून त्याच्या सर्व वंशांना वाढविले. आदम चे वंशज (पिढ्यानपिढ्या), ज्यांच्याद्वारे पृथ्वीवर सर्वत्र मानवजातीचा विस्तार झाला, त्या सर्वांकडून एक करार घेतला. ईश्वराने त्यांच्या आत्म्यांशी थेट संबोधन केले, म्हंटले तुमचा स्वामी कोण आहे सगळ्या आत्म्यानी उत्तर दिले निशंकपणे तुम्हीच स्वामी आहात. व म��� त्याच्याकडून साक्ष घेतली की ईश्वर/अल्लाह (मी) तुमचा स्वामी आहे कारण ईश्वराने आदमची व सर्व मानवजातीची निर्मिती केली. जेव्हा ह.आदम ला मातीपासुन निर्मित केले तेव्हा प्रलयाच्या दिवसापर्यंत जन्माला येणाऱ्या प्रत्येक आत्म्याने शपथ घेतली की अल्लाह त्यांचा स्वामी आहे. तेव्हा त्यानी ईश्वराचे प्रत्यक्ष दर्शन केलेले होते. प्रत्येक मानवाने मातेच्या गर्भाशयात दाखल होण्याआधीच एकेश्वरत्वाची शपथ घेतलेली असते. म्हणूनच प्रत्येक आत्म्यावर शपथेचा शिक्कामोर्तब झालेला असतो. म्हणूनच जेव्हा कोणतेही मुल जन्माला येते तेव्हा त्याचा एका ईश्वरावर (नैसर्गिकरीत्या) ठाम विश्वास असतो. त्यामुळे मानवाचा जन्म ईश्वराच्या एकाकीपणातील नैसर्गिक विश्वासातून झालेला आहे. तोच त्याचा निर्माता (एक ईश्वर ) आहे हे प्रत्येकजण पूर्णपणे ओळखून असतो. अरबी भाषेत या नैसर्गिक विचारांना फित्रा (जन्मजात) म्हणतात. परिणामी, प्रत्येक व्यक्तीने ईश्वराच्या एकात्मतेवर विश्वास अगदी बिजाअवस्थेपासुन वाहून आणलेला असतो. पण ही नैसर्गिक माहिती निष्काळजीपणाच्या स्तरांखाली दडली जाते आणि सामाजिक परिस्थितीमुळे दाबुन टाकली जाते. जर प्रत्येक मानवाला एकटे सोडले असते तर तो ईश्वर एकच आहे (अल्लाह) ह्या जाणीवे सोबतच वाढेल. परंतु सर्व मुलांवर त्यांच्या धर्माचा,पर्यावरणाचा, कुटुंबाचा, वंशाचा इतका परिणाम होतो की तो त्याची जन्मापूर्वीची शपथ विसरुन जातो. ईश्वराचे प्रेषित मुहम्मद (स.) यांनी म्हटले आहे की, ’प्रत्येक मानव जन्माला येतो तेव्हा त्याची जन्मजात अवस्था अशी असते कि तो जाणून असतो की, अल्लाहच आपला एकमेव निर्माता आहे ’ परंतु त्याचे आई-वडील त्याला एक हिंदू एक ज्यू किंवा ख्रिस्ती बनवतात .\nजेव्हा मानव पृथ्वीवर जन्म घेतो तेव्हा त्याचे शरीर पूर्णपणे भौतिक नियमांशी समर्पित होवुन जाते. जेव्हा की हे भौतीक पर्यावरण ही ईश्वराने मानवासाठी निर्माण केले आहे. परंतु त्याची आत्मा निसर्गतःच ईश्वर त्याचा निर्माता आणि पालनकर्ता आहे ह्या विश्वासाला समर्पीत असते. मग प्रश्न पडतो की जेव्हा आपला आत्मा एका ईश्वराला मानतो तर हे भौतीक शरीर ह्या श्रद्धेला विरोध का बरे करते कारण जेव्हा आपल्याला समज येते तेव्हा आपण जगाची वास्तविकता लक्षात घेऊन जीवनास प्रारंभ करतो. आईवडिलांनी संगितलेल्या निर्मिति वर आंधळा विश्वास ठेउन धर्म पऱंपरा निभावतो आणि त्याचिच उपासना करतो. जसे (अनेकेश्वरत्व) मुर्तीपूजा, (कुलदैवत) वंशानुसार वैयक्तिक ईश्वर, देवी-देवता (ईश्वरच्या पत्नी, मुले). तसेच, सर्वात भयानक म्हणजे ईश्वराच्या अप्सरा..अजुन बरेच काही... म्हणजे ईश्वरामध्ये माणसांच्या सर्व गरजा व अवगुण ओतुन व त्याचे उपहास करुन असे समजतात की आम्ही खूप ईश्वराची उपासना आणि आराधना करतो. पण सत्य हे आहे की ईश्वर या सगळ्या अवगुण व गरजांपासून मुक्त व अत्यंत पवित्र आहे. प्रत्येक मनुष्याला जेव्हा समज येते तेव्हा त्याने ईश्वराच्या एकतत्वावर नक्कीच विचार करायला पाहिजे व त्याच धर्माचे अनुसरण केले पाहिजे जे ज्यात खरे ज्ञान व तर्क दिसून येतो. प्रत्येकाने स्वतःचे आत्मपरिक्षण करावे व जाणून घ्यावे की आपण निराकार ईश्वराची भक्ती करावी कि, वडिलोपार्जीत परपरेने बनविलेल्या मनुष्यरुपी ईश्वराची कारण जेव्हा आपल्याला समज येते तेव्हा आपण जगाची वास्तविकता लक्षात घेऊन जीवनास प्रारंभ करतो. आईवडिलांनी संगितलेल्या निर्मिति वर आंधळा विश्वास ठेउन धर्म पऱंपरा निभावतो आणि त्याचिच उपासना करतो. जसे (अनेकेश्वरत्व) मुर्तीपूजा, (कुलदैवत) वंशानुसार वैयक्तिक ईश्वर, देवी-देवता (ईश्वरच्या पत्नी, मुले). तसेच, सर्वात भयानक म्हणजे ईश्वराच्या अप्सरा..अजुन बरेच काही... म्हणजे ईश्वरामध्ये माणसांच्या सर्व गरजा व अवगुण ओतुन व त्याचे उपहास करुन असे समजतात की आम्ही खूप ईश्वराची उपासना आणि आराधना करतो. पण सत्य हे आहे की ईश्वर या सगळ्या अवगुण व गरजांपासून मुक्त व अत्यंत पवित्र आहे. प्रत्येक मनुष्याला जेव्हा समज येते तेव्हा त्याने ईश्वराच्या एकतत्वावर नक्कीच विचार करायला पाहिजे व त्याच धर्माचे अनुसरण केले पाहिजे जे ज्यात खरे ज्ञान व तर्क दिसून येतो. प्रत्येकाने स्वतःचे आत्मपरिक्षण करावे व जाणून घ्यावे की आपण निराकार ईश्वराची भक्ती करावी कि, वडिलोपार्जीत परपरेने बनविलेल्या मनुष्यरुपी ईश्वराची असे करून काय आपण ईश्वराचा कळत नकळत अपमान करत नाही आहोत\nत्याचबरोबर आत्मनिरिक्षण करावे की, स्वतःच्या भौतिक तीव्र इच्छेमध्ये जसे, या समाजात उच्च स्थान प्राप्त करावे , खुप पैसा कमवावा मग तो लाच, जुगाराद्वारे कमाविलेला का असेना, समाज ज्या पोशाखाची मागणी करतो मग तेच परिधान करावे मग त्यात शरीर उघडे राही���े तरी चालेल, मग एवढे सर्व प्राप्त केल्यावर कौटुंबिक खरे सुख हे सामाजिक करमणुकीच्या साधनाद्वारे मिळु शकते असा लोकांचा दृढ विश्वास होऊन बसला आहे. उदा. नग्न चित्रे , प्रेम-विषयक चित्रपट, विरुद्ध लिंगी व्यक्तीशी गाठी-भेटी चे प्रसंग, नग्न व युगल नृत्ये, कामवासनेने ओथंबली चित्रपटे अजून बरेच काही ज्याला कला असे सोज्वळ नाव दिलेले आहे . पण अखेर हे आहे तरी काय खरच ह्या ईच्छा आपली नैतीकता टिकविते काय खरच ह्या ईच्छा आपली नैतीकता टिकविते काय मग मनुष्यरुपी ईश्वर व त्याचेच नियम आपल्याला ह्याचे अनुसरण करायला लावत असतील तर त्याचे परिणाम, दुराचार, अत्याचार, अन्याय, व्यभीचार,अश्लीलता, बलत्कार, हुंडाबळी, घटस्फोट या अनैतीकतेकडे जोमाने वाटचाल का करत आहे, यात नवल ते काय\nतुम्हाला प्रत्येकाला वाटत नाही काय की, आपण सर्व चांगली माणसे बनावित काय तुम्हाला हे ही वाटत नाही की, आपण सगळ्यांनी मिळून चांगली कुटुंब व्यवस्था आकाराला आणावी. एक स्वच्छ आणि सुदृढ, नैतिक समाज घडवावा काय तुम्हाला हे ही वाटत नाही की, आपण सगळ्यांनी मिळून चांगली कुटुंब व्यवस्था आकाराला आणावी. एक स्वच्छ आणि सुदृढ, नैतिक समाज घडवावा अणि ह्या उफाळून आलेल्या अनैतिकतेचा नायनाट व्हावा अणि ह्या उफाळून आलेल्या अनैतिकतेचा नायनाट व्हावा काय तुम्हाला असेही वाटत नाही की, तुम्हा-आम्हा सर्वानी नरकाग्नी चा मार्ग सोडुन स्वर्गाचा मार्ग स्वीकारावा काय तुम्हाला असेही वाटत नाही की, तुम्हा-आम्हा सर्वानी नरकाग्नी चा मार्ग सोडुन स्वर्गाचा मार्ग स्वीकारावा पण ही नैतीकता तेव्हाच माणूस अनुसरेल जेव्हा तो खऱ्या ईश्वराला जाणेल. जेव्हा मनुष्य खऱ्या ईश्वराला जाणेल तेव्हा तो आपल्यावर नाराज होवू नये म्हणुन त्याच्या नियमावली नुसार जीवन व्यतीत करेल. माणसाने याचे आत्मपरिक्षण केले नाही तर तो अनैतीकतेच्या भौतीक इच्छांमध्ये इतका वाहून जाईन की तो या दुनियेत तर शिक्षा भोगेलच पण त्यापेक्षा तिव्र व यातनामय शिक्षा मृत्युनंतर भोगेल. जी की अथांग असेल. स्वतःला नरकापासून वाचवायचे असेल तर खऱ्या ईश्वराची भक्ती करा जो की, निर्गुण, निराकार, शाश्वत, व अपरिवर्तनीय आहे व त्याच्याच नियमाचे अनुसरण करुन हे भौतीक जीवन व्यतीत करावे. चला तर मग आजपासुन स्वतः च्या आत्म्याचे परिक्षण सुरू करु व खऱ्या ईश्वराला जाणुन घेवु व अश्या धर्माचे ज्ञान आत्मसात करु जो ईश्वर व मनुष्याचे प्रेम, एकेश्वरत्वाची वास्तवीकता व या भौतीक जीवनात नैतीकता टिकुन ठेवण्यास मदत करतो व त्याच बरोबर मृत्युपश्चात स्वर्गाकडे जाण्यास मार्गदर्शन करतो. ह्यासाठी ईश्वर आपणा सर्वांस मार्गदर्शन व सहकार्य करो, हीच कळकळीची प्रार्थना आहे. (तथास्तु पण ही नैतीकता तेव्हाच माणूस अनुसरेल जेव्हा तो खऱ्या ईश्वराला जाणेल. जेव्हा मनुष्य खऱ्या ईश्वराला जाणेल तेव्हा तो आपल्यावर नाराज होवू नये म्हणुन त्याच्या नियमावली नुसार जीवन व्यतीत करेल. माणसाने याचे आत्मपरिक्षण केले नाही तर तो अनैतीकतेच्या भौतीक इच्छांमध्ये इतका वाहून जाईन की तो या दुनियेत तर शिक्षा भोगेलच पण त्यापेक्षा तिव्र व यातनामय शिक्षा मृत्युनंतर भोगेल. जी की अथांग असेल. स्वतःला नरकापासून वाचवायचे असेल तर खऱ्या ईश्वराची भक्ती करा जो की, निर्गुण, निराकार, शाश्वत, व अपरिवर्तनीय आहे व त्याच्याच नियमाचे अनुसरण करुन हे भौतीक जीवन व्यतीत करावे. चला तर मग आजपासुन स्वतः च्या आत्म्याचे परिक्षण सुरू करु व खऱ्या ईश्वराला जाणुन घेवु व अश्या धर्माचे ज्ञान आत्मसात करु जो ईश्वर व मनुष्याचे प्रेम, एकेश्वरत्वाची वास्तवीकता व या भौतीक जीवनात नैतीकता टिकुन ठेवण्यास मदत करतो व त्याच बरोबर मृत्युपश्चात स्वर्गाकडे जाण्यास मार्गदर्शन करतो. ह्यासाठी ईश्वर आपणा सर्वांस मार्गदर्शन व सहकार्य करो, हीच कळकळीची प्रार्थना आहे. (तथास्तु\nमाननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार,\nपैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जेव्हा कोणा मुस्लिमास एखादा मानसिक त्रास, एखादा शारीरिक आजार, एखादा शोक अथवा दु:ख पोहोचते आणि तो त्यावर संयम बाळगतो तेव्हा त्याच्या परिणामस्वरूप अल्लाह त्याचे पाप क्षमा करतो, इतकेच नव्हे तर त्याला एखाद काटा बोचतो, तोदेखील त्याच्या पापांच्या क्षमेची सबब बनतो.’’ (हदीस : मुत्तफक अलैहि)\nमाननीय सुफियान बिन अब्दुल्लाह (रजि.) यांच्या कथनानुसार,\nमी पैगंबर मुहम्मद (स.) यांना विचारले, ‘‘इस्लामच्या बाबतीत अशी विस्तृत माहिती मला सांगा जेणेकरून पुन्हा कोणा दुसऱ्याला काही विचारण्याची आवश्यकता पडणार नाही.’’ पैगंबर म्हणाले, ‘‘‘आमनतु बिल्लाहि’ म्हणा आणि मग त्यावर दृढ राहा.’’ (हदीस : मुस्लिम)\nस्पष्टीकरण : म्हणजे ‘दीन तौहीद’ (इस्लाम) चा मनुष्याने स्वीकारावा, त्याला आपली जीवनपद्धती बनवावे आणि मग कसल्याही प्रकारच्या प्रतिवूâल परिस्थितीला सामोरे जावे लागले तरी त्यावर दृढ राहावे; हीच आहे या जगात व पारलौकिक जीवनात यशाची गुरूकिल्ली.\nमाननीय मिकदाद (रजि.) यांच्या कथनानुसार,\nपैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘भांडणापासून सुरक्षित राहणारा मनुष्य नशीबवान आहे.’’ हे वाक्य पैगंबरांनी तीनदा म्हटले. मग म्हणाले, ‘‘परंतु परीक्षा व कसोटीत सापडल्यानंतरही सत्यावर दृढ राहणारा मनुष्य खूपच नशीबवान असून त्याच्यासाठी शाबासकी आहे.’’ (हदीस : अबू दाऊद)\nस्पष्टीकरण : या हदीसमध्ये ‘फितना’ हा शब्द प्रयोग करण्यात आला आहे. ‘फितना’ म्हणजे ज्या कसोटींना एखाद्या मुस्लिमास या जगात सामोरे जावे लागते. जेव्हा असत्याचा प्रभाव व वर्चस्व वाढेल आणि सत्य पराभूत व पराधीन होईल तेव्हा सत्य स्वीकारणाऱ्यांना आणि त्याचा अवलंब करणाऱ्यांना अनेक प्रकारचा त्रास सहन करावा लागतो ते सांगण्याची गरज नाही. अशा युगात असत्य आणि त्याचा अवलंब करणाऱ्यांनी निर्माण केलेले अडथळे आणि उत्पन्न करण्यात आलेल्या संकटे असूनसुद्धा एक मनुष्य सत्यावर दृढ राहतो तेव्हा पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याद्वारे तो शाबासकी व दुआचा हक्कदार आहे.\nतिबरानीने माननीय मुआज बिन जबल (रजि.) यांचे कथन उद्धृत केले आहे, त्यात असा उल्लेख आढळतो की जेव्हा ‘दीन’चे शासन डबघाईला येईल तेव्हा मुस्लिमांवर अशा शासकांचे राज्य येईल जे चुकीच्या दिशेने समाजाला नेतील. जर त्यांचे ऐकले तर लोक मार्गभ्रष्ट होतील आणि जर त्यांचे ऐकले नाही तर ते त्याला ठार करतील.\nत्यावर लोकांनी विचारले, ‘‘हे पैगंबर मुहम्मद (स.) अशा स्थितीत आपण आम्हाला काय मार्गदर्शन कराल अशा स्थितीत आपण आम्हाला काय मार्गदर्शन कराल\nतेव्हा पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘तुम्हाया ते सर्व या युगात करावे लागेल जे मरयमपुत्र इसा (अ.) यांच्या अनुयायींनी केले होते. त्यांना करवतीने कापण्यात आले आणि फासावर लटकविले गेले, परंतु त्यांनी असत्यापुढे शस्त्र ठेवले नाही. अल्लाहच्या अवज्ञेत जीवन जगण्यापेक्षा अल्लाहच्या उपासनेत मरण पत्करलेले बरे.’’\nमाननीय अनस (रजि.) यांच्या कथनानुसार,\nपैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘अशी परिस्थिती निर्माण होईल जेव्हा ‘दीन’वाल्यांना (इस्लामच्या अनुयायांना) ‘दीन’वर दृढ राहणे हातावर विस्तव घेण्���ासारखे होईल.’’ (हदीस : तिर्मिजी, मिश्कात)\nस्पष्टीकरण : परिस्थिती अतिशय वाईट होईल. असत्याचा उदोउदो होईल आणि सत्या\nसंकटात सापडेल. अनेक लोक जगाची पूजा करू लागतील. अशा स्थितीत ‘दीन’च्या अनुयायींना शुभवार्ता दिली जाईल. विस्तवाशी खेळणे विराचे काम असू शकते. भित्रे लोक अशाप्रकारचा खेळ खेळत नाहीत.\nमाननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘तुम्ही जर अल्लाहवर चांगल्या प्रकारे विश्वास ठेवला तर तो पक्ष्यांना देतो तशी तुम्हालाही रोजी देईल. पक्षी सकाळी जेव्हा रोजीच्या शोधार्थ घरट्यांमधून बाहेर पडतात तेव्हा त्यांचे पोट आत गेलेले असते आणि संध्याकाळी जेव्हा आपल्या घरट्यांमध्ये परत येतात तेव्हा त्यांचे पोट भरलेल असते.’’ (हदीस : तिर्मिजी)\nसुबोध कुरआन खंड क्र. १ (पान १ ते १४३).\n\"अल्लाहच्या नावाने, जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे'' १. अल्फातिहा परिचय शीर्षक : या प्रथम सूरहचे (अध्याय) नाव &quo...\nनेतृत्वाचे प्रकार आणि त्यातील फरक\nआणि (आठवण करा) जेव्हा तुमच्या पालनकर्त्याने दूतांना सांगितले की, ’’मी पृथ्वीवर एक खलीफा (माझा प्रतिनिधी) बनविणार आहे.’’ (तेव्हा त्या दुतांनी...\nसटीप मराठी भाषांतर मौलाना सय्यद आला मौदूदी (यांच्या सटीप उर्दू भाषांतरावरून) मराठी भाषांतर अब्दुल जबार कुरैशी कुतुबुद्दिन हुसैन...\n- मुहम्मद फारूक खान - मानवास जीवन मिळाले. त्यास या जीवनाचा अनुभव देखील होतो, मात्र असे लोक बोटावर मोजण्याइतकेच आढळतील ज्यांनी या जीवना...\n- सय्यद अबुल आला मौदूदी या पुस्तिकेत एकेश्वरत्व सोदाहरण स्पष्ट करून सांगण्यात आले आहे आणि मनुष्याच्या विनाशाचे, अन्याय, ...\nएकेश्वरत्व आणि प्रेषित्वाची साक्ष\n``मी साक्ष देतो की, अल्लाहशिवाय कोणीही पूज्य नाही आणि याचीही साक्ष देतो की, आदरणीय मुहम्मद (स.) अल्लाहचे दास आणि पैगंबर आहेत.'' दोन ...\nइद मिलन निमित्त सर्वधर्मीय विचारवंतांचे मौलिक विचार\n'मेराज' चे वास्तव: आदरणीय प्रेषित मुहम्मद (स.) यांना ईश्वरी सान्निध्य आणि मार्गदर्शन\nमुळात असा नियमच आहे की, सत्याच्या विरोधकांचे अत्याचार आपल्या संपूर्ण मर्यादा ओलांडतात आणि अत्याचारपीडितांचा आत्मा तळतळून हाक देतो की, ...\nपारा १ - भाग १ पारा १ - भाग २ पारा १ - भाग ३ पारा २ - भाग १ पारा २ - भाग २ पारा २ - भाग ३...\nरमजान, चंद्रकोर आणि गैरसमज\nमशीद, मदरसे, मुस्ल��मांच्या लग्नपत्रिका, काही मुस्लिम देशांचे ध्वज आणि मुस्लिम समाजाचा प्रतीकात्मक उल्लेख करण्यासाठी सर्वसाधारणपणे चंद्रक...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00673.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.nilkantheshwarsamachar.page/2020/07/15-30-2020-5L4SQH.html", "date_download": "2022-01-23T20:30:25Z", "digest": "sha1:MWHK6OUBYKLD2TPQHMGMDVN5DKQL2N25", "length": 28648, "nlines": 49, "source_domain": "www.nilkantheshwarsamachar.page", "title": "लातूर जिल्हयात 15 जूलै ते 30 जूलै 2020 पर्यंत लॉकडाऊन राहणार : संचार बंदी कालावधीत विविध आस्थापना सेवासंदर्भात नियमावली जाहीर", "raw_content": "\nलातूर जिल्हयात 15 जूलै ते 30 जूलै 2020 पर्यंत लॉकडाऊन राहणार : संचार बंदी कालावधीत विविध आस्थापना सेवासंदर्भात नियमावली जाहीर\nJuly 14, 2020 • विक्रम हलकीकर\nलातूर जिल्हयात 15 जूलै ते 30 जूलै 2020 पर्यंत लॉकडाऊन राहणार\nसंचार बंदी कालावधीत विविध आस्थापना सेवासंदर्भात नियमावली जाहीर\nलातूर :- जिल्ह्यात कोरोना विषाणुचा वाढत चाललेला प्रादुर्भाव व रुग्णीसंख्यात विचारात घेता कोरोना विषाणुच्या संसर्गाची साखळी तोडण्या्च्या दृष्टीकोनातुन खबरदारीचा उपाय म्हणून संपुर्ण जिल्हयात संचारबंदी लागू करणे आवश्यक असल्या्ने लातूर जिल्ह्यात दिनांक 15जूलै 2020 ते दिनांक 30 जूलै 2020 पर्यंत फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 नुसार संचारबंदी लागू करण्यात आली असून या संचारबंदीच्या कालावधीत विविध आस्थापना व सेवांसंदर्भात या आदेशाद्वारे सविस्तर निर्देश निर्गमीत करण्यात येत आहेत.\nलातूर जिल्ह्यातील सर्व आस्थाापना दिनांक 15 जूलै 2020 ते 30 जूलै 2020 या कालावधीत पूढील निर्देशांना अधिन राहुन संपुर्णपणे बंद राहतील. सर्व किराणा दुकान, सर्व किरकोळ व ठोक विक्रेते यांची दुकाने दिनांक 15जूलै 2020 ते 20 जूलै 2020 पर्यंत संपूर्णतः बंद राहतील. तदनंतर दिनांक 21 जूलै 2020 ते 30 जूलै 2020 या कालावधीत सकाळी 07.00 ते दुपारी 12.00 वाजेपर्यत केवळ अत्यावश्यक वस्तुंचा पुरवठा दुकान न उघडता घरपोच करता येईल. किराणा मालाचे ठोक विक्रेते यांची दुकाने दुपारी 12.00 वाजेपर्यंत सुरु राहतील, इतर सर्व दुकाने व आस्थापना बंद राहतील.\nZomato, Swigy व तत्सम ऑनलाईन पोर्टलवरुन मागविले जाणारे खादयपदार्थ पुरवठा सेवा दि. 15 जूलै 2020 पासून ते दिनांक 30जूलै 2020 रोजीचे पर्यंत बंद राहील. सार्वजनिक/ खाजगी क्रिडांगणे / मोकळया जागा, उदयाने, बगीचे हे संपूर्णतः बंद राहतील. तसेच सार्वजनिक ठिकाणी Morning walk व Evening walk प्रतिबंधीत राहील. उपहारगृह बार, लॉज, हॉटेल्स (कोविड-19 करीता वापरात असलेले वगळून) रिसॉर्ट, मॉल, बाजार, मार्केट संपूर्णत बंद राहतील. सर्व केश कर्तनालय/सलुन/ब्युटी पार्लर दुकाने संपूर्णतः बंद राहतील.\nसर्व किरकोळ व ठोक विक्रीचे ठिकाणे मोंढा / आडत / भाजी मार्केट / फळे विक्रेते / आठवडी व दैनिक बाजार / फेरीवाले हे सर्व ठिकाणी दिनांक 15 जूलै 2020 ते 20 जूलै 2020 पर्यंत संपूर्णतः बंद राहतील. तदनंतर दिनांक 21 जूलै 2020 ते 30 जूलै 2020 या कालावधीत केवळ ठोक विक्रीचे ठिकाणे भाजी मार्केट / फळे विक्रेते दुपारी 10.00 वाजेपर्यंत चालू राहतील व किरकोळ विक्रेत्यांना दुपारी 12.00 वाजेपर्यंत घरपोच सेवा (स्टॉल न लावता) पुरविता येईल.\nमटन, चिकन, अंडी, मासे इत्यादी ची विक्री दिनांक 15 जूलै 2020 ते 20 जूलै 2020 पर्यंत संपूर्णतः बंद राहतील. तदनंतर दिनांक 21 जूलै 2020 ते 30 जूलै 2020 या कालावधीत सकाळी 07.00 ते दुपारी 12.00 वाजेपर्यत चालु राहतील. शाळा, महाविदयालय, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था सर्व प्रकारचे शिकवणी वर्ग संपूर्णतः बंद राहतील. सार्वजनिक व खाजगी प्रवासी वाहने दोन चाकी, तीन चाकी व चार चाकी संपूर्णतः बंद राहतील तथापी, अत्यावश्यक सेवेतील वाहने, पूर्व परवानगी प्राप्त वाहने व वैदयकीय कारणास्तव प्रवासासाठी खाजगी वाहनाचा वापर अनुज्ञेय राहील.\nसार्वजनिक व खाजगी बस सेवा, ट्रक, टेम्पोे, ट्रेलर, ट्रॅक्टतर इत्यादीसाठी संपूर्णतः बंद राहतील. तथापि, कोरोणा विषाणू प्रतिबंधात्माक उपाययोजनांचे काम करणारे लातूर महानगरपालिकेचे, पोलिस विभागाचे व राज्य व केंद्रीय विभागाचे विनिर्दिष्ट कर्मचारी व वाहने तसेच अत्यावश्यक सेवा देणा-या कर्मचारी व वाहनांना सदरच्या आदेशानुसार वगळण्यात येत आहेत. तसेच अत्याावश्यक सेवा व वस्तु यांचा पुरवठा करणारी घाऊक वाहतूक सदरच्या आदेशातून वगळण्यात येत आहे.\nसर्व प्रकारचे बांधकाम / कंस्ट्रक्शनची कामे संपूर्णतः बंद राहतील तथापी ज्या बांधकामाच्या जागेवर कामगारांची निवास व्यवस्था (In-Situ construction) असेल तरच त्यांना काम सुरु ठेवता येईल. सर्व चित्रपटगृह, व्यायामशाळा,जलतरण तलाव,करमणूक उदयोग, नाटयगृह, बार, प्रेक्षागृह संपूर्णतः बंद राहतील. मंगल कार्यालय, हॉल, लग्न समारंभ, स्वागत समारंभ संपूर्णतः बंद राहतील. या आदेशानुसार लागु करण्यात येत असलेल्या संचारबंदीच्या कालावधीत केवळ नोंदणीकृत विवाह (Registered Marriage) अनुज्ञेय अस���ल.\nसामाजीक / राजकीय / क्रिडा / मनोरंजन / सांस्कृतीक / धार्मीक कार्यक्रम व सभा संपूर्णतः बंद राहतील. धार्मीक स्थळे / सार्वजनिक प्रार्थनास्थळे संपूर्णतः बंद राहतील. लातूर शहरातील सर्व खाजगी कार्यालये बंद राहतील. E-Commerce सेवा उदा. Amazon, Flipkart व तत्सम सेवा दि. 15 जूलै 2020 ते 20 जूलै 2020 पर्यत संपूर्णतः बंद राहतील. तदनंतर दिनांक 21 जूलै 2020 पासुन चालू राहतील. सॉ-मील (लाकडाचे दुकान) केवळ स्मशानभुमीच्या बाजुला असेल तरच सुरु ठेवता येईल. इतर ठिकाणी बंद राहतील.\nतथापि, पूढील अत्यावश्यक बाबी/ सेवा मर्यादीत स्वरुपात व निर्बंधासह सुरु राहतील. दुध विक्री व वितरण सकाळी 10.00 वाजेपर्यंत घरपोच अनुज्ञेय राहील. तथापी दुध संकलन नेहमीप्रमाणे विहीत वेळेनुसार सुरु ठेवता येईल. सर्व खाजगी व सार्वजनिक वैदयकीय सेवा, पशुचिकित्सा सेवा त्यांचे नियमीत वेळेनुसार सुरु राहतील. सर्व रुग्णालये व रुग्णालयाशी निगडीत सेवा आस्थापना त्यांळचे नियमीत वेळेनुसार सुरु राहतील व कोणतेही रुग्णा्लय लॉकडाऊनचा आधार घेऊन रुग्णांना आवश्यक सेवा नाकरणार नाही. अन्यथा संबंधित संस्था कारवाईस पात्र राहील.\nऑनलाईन औषध वितरण सेवा व दवाखान्यालगत असलेली औषध विक्री दुकाने दिनांक 15 जूलै 2020 ते 30 जूलै 2020 या कालावधीत 24 तास सुरु ठेवता येतील. इतर ठिकाणी असलेले मेडीकल दुकाने दिनांक 15जूलै 2020 ते 30 जूलै 2020 सकाळी 07.00 ते दुपारी 12.00 या कालावधीत सुरु ठेवता येतील.\nसर्व मा. न्यायालये व राज्य शासनाचे / केंद्र शासनाचे कार्यालय तसेच शासन अंगीकृत उपक्रम व स्था्निक संस्थेची कार्यालये शासन निर्देशानुसार विहीत कर्मचारी मर्यादेनुसार सुरु ठेवता येतील. शक्य् असल्यास Work from home चा पर्याय वापरण्यात यावा. शासकीय कर्मचा-यांसाठी आवश्यक पासची आवश्यकता राहणार नाही, तथापि स्वतःचे ओळखपत्र सोबत बाळगणे आवश्यक राहील. पेट्रोलपंप व गॅसपंप सुरु राहतील. परंतु सदर ठिकाणी अत्यावश्यक सेवेतील (पोलीस, आरोग्य विभाग इतर शासकीय विभाग) वाहने, अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणारे शासकीय कर्मचारी यांचे वाहने, अत्यावश्यक सेवा पुरविणारे खाजगी आस्थापनाचे ( घरगुती गॅस वितरक, पिण्याहचे पाणी पुरविणारे, इत्यादी ) वाहने यांनाच इंधन पुरवठा करण्यात येईल. स्वतःचे ओळखपत्र, गणवेश असणे आवश्यक राहील. एलपीजी गॅस सेवा घरपोच गॅस वितरण नियमानुसार राहील. कर्मचा-यांना गणवेश, ओळखपत्र बंधनकारक आहे.\nऔदयोगीक व इतर वस्तुची पुरवठा साखळी अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक अशी स्थानिक, आंतरजिल्हा, आंतरराज्य् वाहतुक, शासकीय नियमानुसार सुरु राहील. दैनिक वर्तमानपत्रे, नियतकालिक यांची छपाई व वितरण व्यमवस्था तसेच डिजीटल / प्रिंटमिडीया यांची कार्यालय शासकीय नियमानुसार सुरु राहतील. वर्तमानपत्रांचे वितरण सकाळी 06.00 ते 09.00 या वेळेमध्येच अनुज्ञेय राहील. पाणीपुरवठा करणारे टॅंकरला नियमानुसार परवानगी राहील. संस्थात्मक अलगीकरण / विलगीकरण व कोव्हिड केअर सेंटर करता शासनाने ताब्यात घेतलेल्या व मान्याता दिलेल्या कार्यालयाच्या जागा, इमारती नियमानुसार सुरु राहतील.\nसर्व राष्ट्रीयकृत व आरबीआयने मान्यता दिलेल्या बॅंका दिनांक 15 जूलै 2020 ते 20 जूलै 2020 या कालावधीत फक्त शासकीय व्यावहाराचे कामकाज करता येईल. खाजगी ग्राहकांना प्रवेश नसेल. दिनांक 21 जूलै 2020 ते 30 जूलै 2020 या कालावधीत नियमानुसार किमान मनुष्यबळासह सुरु राहतील. बॅंकेच्या इतर ग्राहकसेवा जसे ऑनलाईन, एटीएम सेवा सुरु राहतील.\nसंपूर्ण लातूर जिल्ह्यातील मा. न्यायालयाचे कर्मचारी, अधिकरी, मा. न्यायाधीश, वकील,शासकीय राज्य / केंद्र शासनाचे कर्मचारी शासन अंगीकृत कर्मचारी, डॉक्टर नर्स, अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर, वर्तमानपत्र, प्रिंटीग व डिजीटल मिडीयाचे कर्मचारी, फार्मा व औषधी संबधित मेडीकल शॉपचे कर्मचारी, दुध विक्रेते, अत्या्वश्यक सेवा जसे कृषी, बी-बियाणे,खते, गॅस वितरक, पाणी पुरवठा, आरोग्य व स्ववच्छता करणारे शासकीय व खाजगी कामगार, अग्निशमन सेवा, जलनिःसारण तसेच पूर्वपावसाळी व पावसाळया दरम्यान करावयाची अत्यावश्यक कामे करणारे व विज वहन व वितरण कंपनीचे कर्मचारी, महानगरपालिकचे कर्मचारी, पोलीस विभागाचे कर्मचारी, महसुल विभागाचे कर्मचारी तसेच कंन्टेमेंट झोन करीता नियुक्त कर्मचारी यांनाच चार चाकी, दुचाकी (स्वतः करीता फक्तत) वाहन वापरण्यांस परवानगी राहील. या सर्व कर्मचारी / अधिकारी यांनी स्वतःचे कार्यालयाचे ओळखपत्र तसेच शासकीय कर्मचारी सोडून इतरांनी स्वतःचे आधार कार्ड सोबत ठेवावे. वाहन फक्त शासकीय कामासाठी अथवा कामाचे जबाबदारीनुसार व शासकीय अथवा संस्थेने दिलेल्या वेळेतच वापरता येईल.\nऔषध व अन्न उत्पादन, सलग प्रक्रिया आणि निर्यात उदयोग व त्याचे पुरवठादार नियमानुसार चालू राहतील. बी-बियाण���, शेतीसाठी लागणारे औषधे, रस्सी, ताडपत्रीची दुकाने सकाळी 07.00 ते 12.00 वाजेपर्यंत सुरु ठेवता येतील. अन्नी पक्रीया (Food Processing) व शेतमालाशी कृषि निगडीत प्रक्रिया उदयोग, कारखाने सुरु ठेवता येतील, मात्र कर्मचा-यांनी त्यांची ओळखपत्रे सोबत ठेवणे बंधनकारक राहील. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आस्था्पनांनी work from home चा पर्याय वापरावा. अत्यावश्यतक वाहनांना साहित्य पुरविणारे अॅटोमोबाईल्स, शेतीसाठीचे फवारणी यंत्र दुरुस्ती दुकाने यांना सकाळी 07.00 ते दुपारी 12.00 वाजेपर्यंत आस्थाीपना सुरु ठेवता येतील.\nसर्व वेद्यकीय, व्यवसायीक, परिचारीका, पॅरामेडिकल कर्मचारी, सफाई कर्मचारी व अॅम्बुलन्स यांना जिल्ह्यातर्गत वाहतुकीसाठी परवानगी राहील. वाहनांचे अधिकृत सर्विंस सेंटर फक्त अत्या्वश्यक सेवेतील वाहनांना (वैद्यकीय सेवेतील, पोलीस व इतर शासकीय यंत्रणेची वाहने) यांना सुविधा पुरवितील. त्यांच्या व कर्मचा-यांना गणवेश व ओळखपत्र बंधनकारक राहील. वृध्द व आजारी व्यक्तीकरीता नियुक्त केलेले मदतनीस यांच्या सेवा सरु राहतील. अंत्याविधीसाठी 20 व्यक्तींच्या उपस्थितीस परवानगी असेल. शेतीच्या मशागतीस मुभा असेल. मग्रारोहयोची कामे सुरु राहतील. कामाच्या ठिकाणी शारीरीक अंतर पाळणे बंधनकारक आहे. स्वस्त धान्य दुकाने सुरु राहतील.\nसंपुर्ण लातूर जिल्ह्यात 65 वर्षावरील सर्व व्यक्ती आणि जोखमीचे आजार (मधुमेह, उच्चह रक्तमदाब, दमा, यकृत व मुत्रपिंडाचे आजार, कर्करोग HIV बाधित रुग्णू इत्यादी) असलेल्या, व्यक्ती , गरोदर महिला, वय वर्षे 10 पेक्षा कमी वयोगटातील मुले यांना अत्यावश्यक सेवा व वैदयकीय सेवा शिवाय घराबाहेर जाता येणार नाही. तसेच कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक वैदयकीय कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही. याशिवाय कोणतेही व्यक्ती पायी अथवा सायकलवर अथवा चारचाकी अथवा दोन चाकी वाहन घेऊन फिरणार नाही, इतर कोणतेही व्यक्ती वाहन घेऊन फिरत असल्यास त्याचे चारचाकी / दुचाकी वाहन जप्त करण्याात येईल. त्याचा वाहन परवाना रद्द करण्यात येईल व त्याच्यावर साथरोग नियंत्रक कायदयातील तरतुदीनुसार व तत्सम कायदयानुसार गुन्हा नोंद करण्यात येईल.\nकेंद्र शासन व महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी दिलेले कोवीड-19 च्याा व्यवस्थाापनाबाबतचे राष्ट्रीय निर्देशाचे पालन करणे सर्वाना बंधनकारक आहे. तसेच सर्व आस्था्पना प्रमुखानी त्यांच्या अधिनस्तक कर्मचारी यांच्या सुरक्षतेसाठी त्यांच्या मोबाईलमध्येे आरोग्य् सेतु अॅप डाऊनलोड केल्यांची खात्री करावी. आरोग्य सेतु अॅपच्या माध्यमातून संभाव्य लागण विषयी सुचना प्राप्त होत असल्यामुळे व्यक्तीस स्वसंरक्षणासाठी त्याचा उपयोग होतो.\nउपरोक्त् आदेश सर्व संबंधिताना स्वतंत्र नोटीस बजावणे शक्य नसल्याने साथरोग नियंत्रण अधिनियम 1897 मधील प्राप्त् अधिकाराचा वापर करुन एकतर्फी काढण्यात आलेला आहे.\nया आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करुन तात्कााळ कार्यवाही करण्यात यावी. आदेशाचे पालन न करणा-या कोणतीही व्यक्ती, संस्था, अथवा समुह, भारतीय दंड संहिता 1860, साथरोग प्रतिबंधक कायदा 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 व आपत्ती, व्यवस्थाापन अधिनियम 2005, मधील तरतुदी नुसार शिक्षेस पात्र राहील. परंतु आदेशाची अंमलबजावणी करताना सदभावनेने केलेल्या कृत्यासाठी कोणत्याही अधिकारी / कर्मचारी यांचे विरुध्द कार्यवाही केली जाणार नाही. असेही आदेशात नमुद केले आहे.\nश्री हावगीस्वामी महाविद्यालयातील बारावीच्या निकालाची उज्ज्वल परंपरा कायम.\nJuly 17, 2020 • विक्रम हलकीकर\n*महाराष्ट्र महाविद्यालयात कृषी दिनानिमित्त वृक्षारोपन\nJuly 01, 2021 • विक्रम हलकीकर\nउदगीर शहरामध्ये पर्यावरण,आरोग्य संवर्धन आणि प्रदूषमुक्तीसाठी आयोजित भव्य सायकल रलीमध्ये उदगीरकरांनी सहभागी व्हावे मुख्याधिकारी भारत राठोड\nमतदार यादीतील नाव वगळणे, समाविष्ठ करणे व दुरुस्ती करुन घेण्याचे आवाहन\nबेवारस पडलेल्या इसमाचा जीव वाचविला : माजी नगरसेवक अहमद सरवर यांची तत्परता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00673.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.nilkantheshwarsamachar.page/2020/09/UfK8W4.html", "date_download": "2022-01-23T22:04:50Z", "digest": "sha1:YK2EWNMZRGPTBM6HG4XK4JL3EA6G4YWW", "length": 4879, "nlines": 33, "source_domain": "www.nilkantheshwarsamachar.page", "title": "तत्वनिष्ठ प्राध्यापक धनगे यांची उपप्राचार्य पदी निवड : उदगीर: (डि. के. उजळंबकर)", "raw_content": "\nतत्वनिष्ठ प्राध्यापक धनगे यांची उपप्राचार्य पदी निवड : उदगीर: (डि. के. उजळंबकर)\nतत्वनिष्ठ प्राध्यापक धनगे यांची उपप्राचार्य पदी निवड\nउदगीर: (डि. के. उजळंबकर)\nयेथील किसान प्रसारक मंडळ द्वारा संचलित शिवाजी महाविद्यालयाच्या उपप्राचार्य पदी नुकतीच तत्वनिष्ठ प्राध्यापक धनगे एस. एस. यांची निवड करण्यात आली.\nविद्यार्थीप्रिय प्राध्यापक धनगे सर यांची त्यांची ओळख असून, तब्बल 35 वर्ष सेवेनंतर संस्थाने त्यांना शिवाजी महाविद्यालयाच्या उपप्राचार्य पदी निवड करत एक तत्वनिष्ठ प्राध्यापकास सन्मान केला असल्याचे दिसून येत आहे. प्राध्यापक धनगे हे सीमाभागातील रहिवासी असून त्यांनी आपल्या प्राध्यापक सेवेमध्ये याच भागातील अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध करून देत आपली कामगिरी बजावली आहे.\nप्राध्यापक धनगे यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीचे सुद्धा विविध आंदोलनात काम केले असून ते सदस्य आहेत.\nत्यांच्या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रा. विजयकुमार पाटील, सचिव झोडगे, उपाध्यक्ष रंगराव पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनायकराव जाधव, प्रा. रंगनाथन कुंटे, प्रा. आर. जी. जाधव, प्रा. देवी कांबळे,डी .आर .पाटील इत्यादी मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.\nश्री हावगीस्वामी महाविद्यालयातील बारावीच्या निकालाची उज्ज्वल परंपरा कायम.\nJuly 17, 2020 • विक्रम हलकीकर\n*महाराष्ट्र महाविद्यालयात कृषी दिनानिमित्त वृक्षारोपन\nJuly 01, 2021 • विक्रम हलकीकर\nमतदार यादीतील नाव वगळणे, समाविष्ठ करणे व दुरुस्ती करुन घेण्याचे आवाहन\nउदगीर शहरामध्ये पर्यावरण,आरोग्य संवर्धन आणि प्रदूषमुक्तीसाठी आयोजित भव्य सायकल रलीमध्ये उदगीरकरांनी सहभागी व्हावे मुख्याधिकारी भारत राठोड\n*राज्यमंत्री बनसोडे यांची उदगिरकरांना वाढदिवसाची भेट* *तालुक्यात नागरिकांच्या सोयीसाठी तलाठी भवन व मंडळ अधिकाऱ्यांचे कार्यालयाला मंजुरी*\nJuly 01, 2021 • विक्रम हलकीकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00673.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.soydemac.com/mr/watch%E0%A4%AA%E0%A4%B2-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B3-%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%81%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7-%E0%A4%AE%E0%A5%89%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%B8%E0%A4%B9-%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%A4%E0%A5%8B/", "date_download": "2022-01-23T20:41:00Z", "digest": "sha1:7S6N5GNBGHRI2LVGRLU6OZMIBPKLLKGD", "length": 10826, "nlines": 93, "source_domain": "www.soydemac.com", "title": "Watchपल वाचने हर्म्सला अनन्य मॉडेलसह जिंकले | मी मॅकचा आहे", "raw_content": "\nAppleपल वॉचने ब्रँडच्या विशेष मॉडेलसह हर्म्स जिंकला\nपेड्रो रोडस | | सफरचंद, ऍपल पहा, आमच्या विषयी\nकालच्या आणखी एक आश्चर्य म्हणजे आम्ही आधीच्या दुसर्या लेखात उल्लेख केला आहे पल वॉचसाठी नवीन पट्ट्या सादरीकरणात विशेष हर्मीस फॅशन छातीची उपस्थिती होती. सुरुवातीपासूनच, Appleपलचा दृष्टीकोन toपल वॉचची विक्र�� द्यायची होती ती फॅशनच्या जगाकडे गेली.\nत्यांना आणखी एक इलेक्ट्रॉनिक उपकरणे विकायची नव्हती, परंतु एक फॅशन ऑब्जेक्ट आहे ज्यास योग्य वाटेल त्या ब्रांडवर आणि सहयोग कराराद्वारे ते करू शकतात आपल्या Watchपल पहा आपला वैयक्तिक स्पर्श द्या. हे हर्म्सच्या बाबतीत घडले आहे, ज्याने त्यांच्यासाठी भिन्न अनन्य पट्टे तयार केले आहेत ऍपल पहा.\nजेव्हा आम्ही अनन्य पट्ट्यांबद्दल बोलतो, आम्ही theपल स्टोअरमध्ये आणखी एक मॉडेल म्हणून विकल्या जाणा only्या केवळ पट्ट्या तयार करणार्या फॅशन कंपनीबद्दल बोलत नाही. Appleपलबरोबर त्यांनी केलेला करार म्हणजे Appleपल वॉचची नवीन संकल्पना सुरू केली गेली आहे जे त्यांनी Appleपल वॉच हर्म्सच्या नावाने बाप्तिस्मा घेतला आहे.\nहे एक सहयोग आहे ज्याने Appleपल वॉचला स्टीलच्या केसात 38 मिमी आणि 42 मिमी मध्ये परंतु हर्म्सने डिझाइन केलेले पट्ट्यांसह उत्कृष्ट निकाल दिले आहेत. याव्यतिरिक्त, आम्ही ज्या मॉडेलंबद्दल बोलत आहोत ते पॅकेज इन येतात विशेष बॉक्स ज्यामध्ये आपण दोन कंपन्यांचे मिलन पाहू शकता.\nAtपल वॉचसाठी सर्वोत्कृष्ट संबंधित सर्व निर्णयांमध्ये जोनाथन इव्ह उपस्थित होते आणि यावेळी हर्मीसच्या सहकार्याने तो मूलभूत तुकडा ठरला आहे. दुसरीकडे, कार्यकारी उपाध्यक्ष आणि हर्मेसच्या कलात्मक दिशेचे प्रमुख, पियरे-Alexलेक्सिस डूमस जोडतात की आपल्या कंपनीने नेहमीच आपल्या ग्राहकांना दैनंदिन वापरासाठी फंक्शनल, मोहक आणि सर्जनशील वस्तू देण्याचे काम केले आहे.\nआम्ही कंपनीच्या पहिल्या चळवळीचा सामना करीत आहोत जे Appleपल वॉचमध्ये असे उत्पादन पाहतात जे एकत्रित केले जात आहे आणि इतर योग्य असलेल्या इतर उपकरणेचा आधार बनणार आहेत जे त्यास योग्य असे विशेष बनवतात. प्रत्येक घड्याळ माउंट एकतर 38 मिमी किंवा 42 मिमी स्टीलचा केस आणि हर्मचे नाव मागे कोरले गेले आहे. हे मॉडेल्स ऑक्टोबरपासून काही Appleपल स्टोअर्स आणि हर्मच्या स्वत: च्या स्टोअरमध्ये उपलब्ध असतील.\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: मी मॅकचा आहे » ऍपल उत्पादने » ऍपल पहा » Appleपल वॉचने ब्रँडच्या विशेष मॉडेलसह हर्म्स जिंकला\nआपल्याला स्वारस्य असू शकते\nएक टिप्पणी, आपले सोडून द्या\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटा जबाबदार: मिगुएल Áन्गल गॅटन\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\n माझ्याकडे शब्द नाहीत. जेव्हा मी त्यांना कीनोटेमध्ये पाहिले तेव्हा माझे जबडा खाली पडला\nAppleपल टीव्ही 4 मध्ये ऑप्टिकल ऑडिओ पोर्ट नाही, परंतु हे डॉल्बी डिजिटल प्लस 7.1 सह आहे\nAppleपल आयफोन 6, आयफोन 6 प्लस, आयफोन 5 एसची किंमत कमी करते आणि सोन्याचे मूल्य काढून टाकते\nAppleपल आणि मॅक वर नवीनतम लेख मिळवा.\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00673.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://mr.binicdiatech.com/vacuum-brazed-diamond-saw-blade-product/", "date_download": "2022-01-23T21:05:03Z", "digest": "sha1:P77UH6YQPN4SYLOBWD4IMPT3F6YZYJHU", "length": 15429, "nlines": 289, "source_domain": "mr.binicdiatech.com", "title": "कटिंग फॅक्टरी - चीन कटिंग उत्पादक आणि पुरवठादार", "raw_content": "\nलेसर वेल्डेड डायमंड सॉ ब्लेड\nविट सॉ साठी लेझर वेल्डेड डायमंड ब्लेड\nपेट्रोल सॉ साठी विनामूल्य हँड डायमंड ब्लेड\nसामान्य हेतूसाठी लेझर वेल्डेड ड्राई कटिंग डिस्क\nकंक्रीट सॉ ब्लेड आणि डामर कटिंग ब्लेड\nडायमंड वॉल चेझर ब्लेड\nछान शिवण टाइल ब्लेड\nडायमंड ब्लेड वापरुन सामान्य\nजाळी टर्बो डायमंड ब्लेड\nविभाग टर्बो डायमंड ब्लेड\nविशेष प्रकार टर्बो डायमंड ब्लेड\nडायमंड कटिंग आणि ग्राइंडिंग सॉ ब्लेड\nव्हॅक्यूम ब्रेझ्ड ड्रिल बिट\nव्हॅक्यूम ब्रेझ्ड डायमंड कप व्हील\nव्हॅक्यूम ब्रेझ्ड डायमंड सॉ ब्लेड\nस्टोन आणि टाइलसाठी डायमंड कोर ड्रिल बिट्स\nड्राय डायमंड कोअर ड्रिल बिट्स\nव्हॅक्यूम ब्रेझ्ड डायमंड ब्लेड\nकोटिंग काढणे डायमंड कप व्हील\nकोन ग्राइंडरसाठी कंक्रीट ग्राइंडिंग व्हील\nपीसीडी कोटिंग रिमूव्हल प्लेट\nव्यावसायिक डायमंड फ्लोअर ग्राइंडिंग प्लेट\nव्यावसायिक डायमंड ग्राइंडिंग कप व्हील\nटीसीटीने अॅल्युमिनियमसाठी ब्लेड पाहिले\nटीसीटीने गवतसाठी ब्लेड पाहिले\nटीसीटीने ग्रूव्हिंगसाठी ब्लेड पाहिले\nटीसीटीने धातूसाठी ब्लेड पाहिले\nटीसीटी लाकूड साठी ब्लेड पाहिले\nटीसीटीने लाकडासाठी ब्लेड पा��िले\nटीसीटी लाकूड, उत्तर अमेरिकन \"रेज़रबॅक\" साठी ब्लेड पाहिले\nव्हॅक्यूम ब्रेझ्ड ड्रिल बिट\nलेसर वेल्डेड डायमंड सॉ ब्लेड\nविट सॉ साठी लेझर वेल्डेड डायमंड ब्लेड\nपेट्रोल सॉ साठी विनामूल्य हँड डायमंड ब्लेड\nसामान्य हेतूसाठी लेझर वेल्डेड ड्राई कटिंग डिस्क\nकंक्रीट सॉ ब्लेड आणि डामर कटिंग ब्लेड\nडायमंड वॉल चेझर ब्लेड\nछान शिवण टाइल ब्लेड\nडायमंड ब्लेड वापरुन सामान्य\nजाळी टर्बो डायमंड ब्लेड\nविभाग टर्बो डायमंड ब्लेड\nव्हॅक्यूम ब्रेझ्ड ड्रिल बिट\nव्हॅक्यूम ब्रेझ्ड डायमंड कप व्हील\nव्हॅक्यूम ब्रेझ्ड डायमंड सॉ ब्लेड\nस्टोन आणि टाइलसाठी डायमंड कोर ड्रिल बिट्स\nड्राय डायमंड कोअर ड्रिल बिट्स\nव्हॅक्यूम ब्रेझ्ड डायमंड ब्लेड\nकोटिंग काढणे डायमंड कप व्हील\nकोन ग्राइंडरसाठी कंक्रीट ग्राइंडिंग व्हील\nपीसीडी कोटिंग रिमूव्हल प्लेट\nव्यावसायिक डायमंड फ्लोअर ग्राइंडिंग प्लेट\nव्यावसायिक डायमंड ग्राइंडिंग कप व्हील\nटीसीटीने अॅल्युमिनियमसाठी ब्लेड पाहिले\nटीसीटीने गवतसाठी ब्लेड पाहिले\nटीसीटीने ग्रूव्हिंगसाठी ब्लेड पाहिले\nटीसीटीने धातूसाठी ब्लेड पाहिले\nटीसीटी लाकूड साठी ब्लेड पाहिले\nटीसीटीने लाकडासाठी ब्लेड पाहिले\nटीसीटी लाकूड, उत्तर अमेरिकन \"रेज़रबॅक\" साठी ब्लेड पाहिले\nव्हॅक्यूम ब्रेझ्ड डायमंड कप डब्ल्यू ...\nव्हॅक्यूम ब्रेझ्ड डायमंड सॉ बी ...\nटीसीटीने ग्रूव्हिंगसाठी ब्लेड पाहिले\nटीसीटीने गवतसाठी ब्लेड पाहिले\nछान शिवण टाइल ब्लेड\nव्हॅक्यूम ब्रेझ्ड डायमंड सॉ ब्लेड\nव्हॅक्यूम ब्रेझ्ड डायमंड सॉ ब्लेड\nव्हॅक्यूम ब्रेझ्ड टेक्नॉलॉजी, औद्योगिक प्रीमियम डायमंड धान्य हे स्टील कोरच्या काठावर कायमचे ब्रीझ केलेले आहे जे एक अटळ आणि अत्यंत उष्णता प्रतिरोधक विभाग तयार करते जे पाण्याची कूलिंग न करता जवळजवळ सर्व सामग्री जलद कापू शकते, अधिक सुरक्षित आणि ऑपरेट करणे सोपे आहे.\nव्हॅक्यूम ब्रेझेड ब्लेड सहसा कंक्रीट, चिनाई, स्टील, विविध इस्त्री, प्लास्टिक, टाइल, लाकूड आणि काचेसह विविध प्रकारचे साहित्य कापतील. ते कोरड्या inप्लिकेशन्समध्ये चांगले प्रदर्शन करतात, परंतु जर पाणी त्यांच्याबरोबर वापरला गेला तर ब्लेड जास्त काळ टिकेल.\n1 दोन्ही बाजूंनी अपघर्षक साहित्याने लेपित कामगिरी वाढविण्यात मदत केली\n2 बरीच वेगवान आणि फार काळ टिकणे\n3 व्हॅक्यूम ब��रेझ्ड, सुपर आक्रमक आणि कापताना अगदी सहजतेने\n4 ओले किंवा ड्राय कटिंग, आणि पाण्याने कापणे ब्लेडचे आयुष्य वाढविण्यात मदत करेल\nउत्पादन प्रक्रिया: 100% व्हॅक्यूम वेल्डिंग तंत्रज्ञान.\nसामान्य उद्देशासाठी व्हॅक्यूम ब्रेझ्ड डायमंड सॉ ब्लेड\nउत्कृष्ट तीक्ष्णपणा, कमी शीतकरण मुक्त करते\nविशेष उष्णता लुप्त होण्याचे डिझाइन\nस्टील कोर जाडी (मिमी)\nधातूसाठी व्हॅक्यूम ब्रेझ्ड डायमंड सॉ ब्लेड\nअल्ट्राथिन डिझाइन, स्टीलसाठी अत्यंत तीक्ष्ण\nसतत रिम डिझाइन, गुळगुळीत कटिंग सुनिश्चित करा\nस्टील कोर जाडी (मिमी)\nसामान्य उद्देशासाठी व्हॅक्यूम ब्रेझ्ड डायमंड सॉ ब्लेड\nड्राई कट आणि ओले कट दोन्हीसाठी\nबाह्य व्यास (मिमी) होलचा आकार (मिमी) स्टील कोर जाडी (मिमी)\nनखे असलेल्या लाकडासाठी व्हॅक्यूम ब्रेझ्ड डायमंड सॉ ब्लेड\nलाकूड ब्लॉकमध्ये 100 पीसीपेक्षा जास्त स्टीलच्या नखे कापू शकतात\nअल्ट्राथिन डिझाइन, अत्यंत तीक्ष्ण\nटीसीटी कणांनी कूलिंग फ्री टिप केले\nगुळगुळीत आणि सतत वापर\nबाह्य व्यास (मिमी) होलचा आकार (मिमी) स्टील कोर जाडी (मिमी) विभागाची जाडी (मिमी)\nमागील: दगडासाठी डायमंड ब्लेड\nपुढे: व्हॅक्यूम ब्रेझ्ड डायमंड कप व्हील\nजाळी टर्बो डायमंड ब्लेड\nडायमंड कटिंग आणि ग्राइंडिंग सॉ ब्लेड\nविट सॉ साठी लेझर वेल्डेड डायमंड ब्लेड\nसामान्य हेतूसाठी लेझर वेल्डेड ड्राई कटिंग डिस्क\nडायमंड ब्लेड वापरुन सामान्य\nपत्तायुनिट 706, इमारत 25, क्रमांक 8633 झोंगचुन रोड, शांघाय, चीन\nकामकाजी वेळ09:00 ~ 18:00 मोडे ते शनिवार\n© कॉपीराइट - 2020-2021: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00674.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/7-children-died-after-drowning-in-the-pond-in-chapra-bihar-1564312479.html", "date_download": "2022-01-23T22:08:51Z", "digest": "sha1:LK7EDPJDX3RJ5IOJJM2I447D27CKWUT2", "length": 4934, "nlines": 66, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "7 children died after drowning in the pond in Chapra , bihar | तलावात पोहण्यासाठी गेलेल्या 7 मुलांचा बुडून मृत्यू, बिहारच्या छपरामधील घटना - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nतलावात पोहण्यासाठी गेलेल्या 7 मुलांचा बुडून मृत्यू, बिहारच्या छपरामधील घटना\nपाटणा(बिहार)- येथील छपरा जिल्ह्यात आज(रविवार) दुपारी तळ्यात पोहण्यासाठी गेल्लाय 7 मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. तर 3 मुलांना तत्काळ रुग्णालयात भर्ती केले ��ोते, त्यांची प्रकृती नाजूक आहे. मृत मुले आपल्या मित्राला वाचवण्यासाठी तळ्यात गेले असता ही घडना घडली.\nमिळालेल्या माहितीनुसार, छपराच्या डोइला गावातील 10 मुले दुपारी 12 वाजता तळ्यात पोहण्यासाठी गेलेहोते. यावेळी त्यांच्यापैकी एक जण बुडत असल्याचे इतरांनी पाहीले आणि त्याला वाचवण्यासाठी हे सर्वजण गेले. पण यावेळी पाण्यात बुडून 10 पैकी 7 जणांचा मृत्यू झाला तर 3 जणांना स्थानीकांनी रुग्णालयात भर्ती केले.\nछपरामध्ये मागील दोन दिवसांपासून जोरदार पाऊस पडत असल्याने नद्या आणि तळ्याच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. हवामान खात्याने येत्या तीन ते चार दिवस जोरदार पावसाचा इशारा दिलाय. दरम्यान 7 मुलांच्या मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली आहे.\nसोशल मीडियावर रॉबर्ट वढेरा यांनी शेअर केली पोस्ट, म्हणाले- ही गाय आपले भविष्य सांगते\nगुजरात : आश्रमात दोन मुलांच्या मृत्यूप्रकरणी आसाराम व मुलगा नारायणसाईला क्लीन चिट\nपती-पत्नीच्या वादातून तीन मुलांना जीवे मारण्याचा प्रयत्न करून महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न; हिंगोलीत घडली खळबळजनक घटना, तोंडगावची पुनरावृत्ती टळली\nमुलांवरील क्रूर लैंगिक गुन्ह्यात फाशी, पॉक्सो दुरुस्ती विधेयक राज्यसभेत मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00674.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-TOP-ranbir-kapoor-and-katrina-kaif-came-together-at-anurag-kashyaps-screening-4475103-PHO.html", "date_download": "2022-01-23T22:40:50Z", "digest": "sha1:CGZKW54QCFBQYA2R4U3F2FMO6373X7Y6", "length": 4431, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Ranbir Kapoor And Katrina Kaif Came Together At Anurag Kashyap's Screening | रणबीर आणि कतरिना मध्ये शिजतय काय ? स्क्रीनिंगवर केली 'कपल एंट्री' - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nरणबीर आणि कतरिना मध्ये शिजतय काय स्क्रीनिंगवर केली 'कपल एंट्री'\nमुंबई- रणवीर कपूर आणि कतरिना सध्या प्रसारमाध्यमांपासून स्वत:ला दुर ठेवण्याचा प्रयत्न करत होती. जुन-जुलै दरम्यान ही दोघे स्पेन मध्ये सोबत सुट्टया घालवतानाची खासगी छायाचित्रे एका मासिकाने छापली होती. त्यामुळे रणवीर आणि कतरिनामधील संबंधाबद्दल अफवा पसरवण्यात आल्या होत्या. याबद्दल कतरिनाने माध्यमांना एक पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती.\nया संपूर्ण प्रकरणानंतर ही दोघे माध्यमांना सामोरी गेली. त्यांच्या रिलेशनशिप ला घेऊन उठणा-या अफवांविषयी त्यांना आता काही वाटत नाह��. किंबहूना त्यांना आता अफवांची सवयच झाली आहे. त्यामुळे तर 23 डिसेंबर रोजी मुंबईमध्ये अनुराग कश्यपचा आगामी चित्रपट 'द वुल्फ' च्या स्क्रीनिंगवेळी 'कपल एंट्री' मारली. दोघेही एकाच कारमधून आली होती. कतरिना काळया गाऊनमध्ये सुंदर दिसत होती. एक दुस-यांच्या सहवासात दोघेही आनंदी दिसत होते.\nशिवाय स्क्रीनिंग साठी अनुष्का शर्मा एक शॉर्ट ड्रेस परिधान करुन आली होती. त्यांच्याशिवाय अरुणोदय सिंह, अर्जुन कपूर, किरण राव, अयान मुखर्जी, नसुरुद्दीन शहा यांचीही उपस्थिती होती. परंतु रणबीर सोबत कॅट यांच्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या.\nपुढील स्लाइडवर पहा स्क्रीनिंगदरम्यानची आकर्षक छायाचित्रे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00674.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-accident-in-ambaranath-mother-dead-5123210-NOR.html", "date_download": "2022-01-23T22:40:24Z", "digest": "sha1:SZYJFEO3JZ3DZBNKUIFJWQPTFGF5IOYJ", "length": 9249, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "accident in ambaranath mother dead | खड्ड्याने घेतला आईचा जीव, दुचाकीचालक मुलीवर गुन्हा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nखड्ड्याने घेतला आईचा जीव, दुचाकीचालक मुलीवर गुन्हा\nमुंबई- ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमध्ये खड्ड्यांमुळे खाली पडून एका महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी खराब रस्ते बांधल्याबद्दल कंत्राटदारांवर गुन्हे नोंदविण्याऐवजी मृतकाच्या मुलीवरच गुन्हा दाखल करण्याचा अजब प्रकार पोलिसांनी केला आहे.\nवर्षभरापूर्वीच बांधलेल्या अंबरनाथ पूर्वेतील कल्याण-कर्जत रोडवर २६ जुलै २०१५ रोजी प्रीती प्रसाद आणि तिची ४९ वर्षीय आई रिता दुचाकीने जात होत्या. रस्त्यात असलेल्या मोठ्या खड्ड्यात वाहन गेल्याने रिता खाली यांना गंभीर दुखापत झाली. पाच दिवसांनी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आईच्या मृत्यूच्या धक्क्यातून बाहेर आल्यानंतर प्रीती या रस्त्याच्या कंत्राटदाराविरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी गेल्या. मात्र, शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वास वळवी यांनी तक्रार दाखल करण्याऐवजी प्रीतीवरच निष्काळजीपणे वाहन चालविण्याचा गुन्हा दाखल केला.\nराजकीय गुंडगिरीसाठी कुख्यात : अंबरनाथ नगर परिषदेत सुमारे १५ वर्षे शिवसेनेची सत्ता आहे. प्रतिस्पर्धी नगरसेवकांचे खून, भ्रष्टाचारांविरुद्ध आवाज उठविणाऱ्यांना मारहाण वा त्य���ंचे खून करणे यासाठी येथील सर्व पक्षाचे राजकारणी ओळखले जातात. येथील शिवसेनेच्या एका नेत्याने गेल्या महिन्यात हक्काची कागदपत्रे मागणाऱ्या सामान्यंाना गुंडांच्या मदतीने बेदम मारहाण केली. याविरुद्ध तक्रार करायला गेलेल्या या लोकांना पोलिसांनी तक्रार नोंदण्याऐवजी त्यांच्यावरच गुन्हे नोंदविण्याची धमकी दिली. सुमारे दोन दशके सत्तेत असलेल्या शिवसेनेला या भागातील भ्रष्टावर व गुंडगिरीवर अंकुल मिळालेले नाही. यापूर्वीही येथे खड्ड्यांमुळे काही जणांचा मृत्यू झाला असून अनेकांचा अपघात झाला आहे. रीता यांच्या मृत्यूस कारणीभूत रस्त्याचे बांधकाम राज्य सरकारच्या अखत्यारीतील मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) केले आहे. या रस्त्यांच्या बांधकामासाठी कंत्राटदारावर कारवाई करण्याऐवजी नगर परिषद पोलिसांकडे, पोलिस एमएमआरडीए व नगर परिषद यांच्याकडे बोट दाखवून आपली जबाबदारी झटकत आहे.\nरस्त्याचे बांधकाम करणारे अभियंते तामसेकर यांनी १५ िदवसांपूर्वीच आपली बदली झाली असल्याचे सांगून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. मात्र, अपघात त्यांच्या कार्यकाळात झाल्याचे लक्षात अाल्यावर त्यांनी विशाल इन्फ्रास्ट्रक्चर या बांधकाम कंपनीवर नियमानुसार कारवाई केली जाईल, असे सांगितले.\nप्रीतीवर गुन्हा नोंदवला आहे. तपासात एमएमआरडीए, कंत्राटदारांना बोलावले जाईल. तांत्रिक अहवाल मागवले जातील. त्यानंतर दोषींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले जाईल, असे पोलिस उपायुक्त वसंत जाधव यांनी सांगितले.\nअपघाती खड्डा बुजवून नागरिकांचा निषेध\nअंबरनाथ सिटिझन फोरमने अंबरनाथ नगर परिषदेच्या भ्रष्टाचाराबद्दल पुराव्यानिशी निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चार महिन्यांपूर्वीच दिले आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी यावर काहीही कारवाई केली नाही. प्रीती प्रसादविरुद्ध गुन्हा नोंदविला जाताच संघटनेचे प्रमुख सत्यजित बर्मन यांनी गुरुवारी ज्या खड्ड्यांमुळे अपघात घडला तो खड्डा सामान्य काँक्रीटने बुजवून सरकार आणि प्रशासनाचा प्रतीकात्मक निषेध नोंदवला.\nसंबंधितावर कारवाईची मागणी करणार : या रस्त्याच्या निकृष्ट दर्जाबद्दल एमएमआरडीएकडे आम्ही तक्रार करून संबंधित कंत्राटदारावर कारवाईची मागणी करू. या प्रकरणाचा योग्य निकाल लागायला हवा, असे अंबरनाथच्या नगराध्यक्ष प्रज्ञा बनसोडे यांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00674.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-issue-fast-lone-to-farmer-modi-told-rbi-4952380-NOR.html", "date_download": "2022-01-23T22:54:29Z", "digest": "sha1:7GSUNG44GGNKEHVNZCXG4D6HNDX6JA5B", "length": 5208, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Issue Fast Lone To farmer Modi Told RBI | आरबीआयचा वर्धापन दिन : शेतकऱ्यांना प्राधान्याने कर्ज द्या - मोदी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nआरबीआयचा वर्धापन दिन : शेतकऱ्यांना प्राधान्याने कर्ज द्या - मोदी\nमुंबई - शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांबाबत चिंता व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मदतीसाठी बँकांना पुढाकार घेण्याचा सल्ला दिला आहे. गरीब आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कर्ज देण्याचा बँकांनी प्राधान्याने विचार करावा. त्यांना कर्ज दिल्याने बँका बुडणार नाहीत, असे मोदी म्हणाले.\nरिझर्व्ह बँकेला ८० वर्षे झाली आहेत. त्या पार्श्वभूमीवर कर्जाच्या बोज्यामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नयेत म्हणून आपण त्यांच्यापर्यंत बँकांचा विस्ताराचा विचार करू शकत नाही का आपण हे स्वप्नही पाहू शकत नाही का आपण हे स्वप्नही पाहू शकत नाही का गरिबांना मदत केल्यामुळे एखादी बँक बुडेल असे मला अजिबात वाटत नाही, असे मोदी म्हणाले. आर्थिक समावेशनासाठी २० वर्षांचा रोडमॅप तयार करा, असा सल्ला त्यांनी रिझर्व्ह बँकेला दिला.\nआरबीआयच्या ८० व्या वर्धापन दिन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरबीआयचे गव्हर्नर रघुराम राजन उपस्थित होते.\nस्वदेशी कागदावरच नोटा छापा\nमोदी म्हणाले, आपल्या नोटांचा कागद व शाईही भारतीयच असावी. जे गांधीजी स्वदेशीसाठी लढले, त्यांचा फोटो विदेशी कागदावर छापत राहणे आपणाला शोभते का रिझर्व्ह बँकेने पुढाकार घ्यावा. मेक इन इंडियाचा तोच प्रारंभ असेल.\nआत्महत्यांनी तुमचे मन हेलावते का\nआपले शेतकरी आत्महत्या करत आहेत. त्यांचे दु:ख वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांच्या बातम्यांपुरतेच मर्यादित राहू नये. शेतकरी मरतात तेव्हा बँकिंग क्षेत्राचे मन हेलावते का सावकारी कर्जामुळे ते मृत्यूला कवटाळत आहेत. शेतकऱ्यांची दैना पाहून बँकिंग क्षेत्राचेही मन हेलावलेच पाहिजे, असे मोदी म्हणाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00674.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-AHM-bank-officer-missing-customer-cheque-in-nagar-4304900-NOR.html", "date_download": "2022-01-23T22:27:07Z", "digest": "sha1:KK5TV7MUCQC6GA5FGED6IE5UICYAAEJ4", "length": 5270, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "bank officer missing customer cheque in nagar | बँकेच्या अधिकार्यांकडून लाभार्थ्याचा चेक गहाळ - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nबँकेच्या अधिकार्यांकडून लाभार्थ्याचा चेक गहाळ\nपाथर्डी - आदिवासी विकास महामंडळाकडून एका आदिवासी विधवा महिलेला घरकुल मंजूर झाले. त्यासाठीचा अडीच लाख रुपयांचा मिळालेला चेक मात्र स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शहरातील शाखेच्या अधिकार्यांकडून गहाळ झाला. ही महिला दररोज बँकेत चकरा मारत असून दुसरा चेक मिळाल्यानंतर पैसे देऊ, असे बँकेचे अधिकारी सांगत आहेत. बँकेच्या गलथानपणामुळे आदिवासी महिलेला त्रास सहन करावा लागत आहे.\nऔरंगपूर (ता. पाथर्डी) येथील शशिकला बाबुराव माळी (60) या मुलगी व नातवासमवेत राहतात. कासार पिंपळगाव येथील एका तरुणाने आदिवासी विकास महामंडळाकडून घर मिळवून देण्यासाठी त्यांच्याकडून जागेचा सात-बारा व इतर कागदपत्रे घेतली. त्यानंतर या महिलेचे घरकुलाचे प्रकरण मंजूर झाले. त्यासाठी या महिलेला आदिवासी विकास महामंडळाने दोन लाख पन्नास हजार रुपयांचा चेक दिला. 291348 या क्रमांकाचा हा चेक देताना या अशिक्षित महिलेचे अनेक कागदपत्रांवर स्टेट बँकेच्या अधिकार्यांनी अंगठे घेतले. या महिलेचे स्टेट बँकेत खाते उघडून (खाते क्रमांक 32815253336) या खात्यात 2 एप्रिल 2013 रोजी हा चेक जमा करण्यासाठी देण्यात आला. दोन दिवसांत पैसे मिळतील असे अधिकार्यांनी महिलेला सांगितले. परंतु तीन महिन्यांपासून ही महिला स्टेट बँकेच्या शाखेत घरकुलाचे अडीच लाख रुपये मिळण्यासाठी चकरा मारत आहे. स्टेट बँकेतील अधिकार्यांच्या गलथानपणामुळे या महिलेचा चेक गहाळ झाला. गहाळ झालेल्या चेकच्या संदर्भातील पत्र या महिलेसोबत आलेल्या तरुणाकडे दिले असल्याचे अधिकार्यांनी सांगितले. ही महिला या तरुणाकडे गेली असता त्यानेही उडवाउडवीची उत्तरे दिली. बँकेतील अधिकारी महिलेला नाशिकला जाऊन दुसरा चेक आणा, असे सांगत आहेत. बँकेच्या गलथानपणामुळे ही महिला हवालदिल झाली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00674.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-bank-robbery-in-solapur-4478567-NOR.html", "date_download": "2022-01-23T22:31:44Z", "digest": "sha1:5HRM6GWRBQCR6247YRLHJ66S2NMOWYRJ", "length": 4120, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "bank robbery in solapur | बँकेला भगदाड पाडून सव्वाचार लाख लंपास - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nबँकेला भगदाड पाडून सव्वाचार लाख लंपास\nसोलापूर - कव्हे (ता. माढा) येथील बँक ऑफ इंडिया शाखेच्या इमारतीला भगदाड पाडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे सव्वा चार लाख रुपयांची रक्कम चोरून नेली. शनिवारी पहाटे दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून चोरट्यांनी बँकेतील तिजोरी फोडण्यासाठी गॅस कटरचा वापर केल्याचे निष्पन्न झाले आहे.\nया घटनेसंदर्भात बँकेचे शाखाधिकारी दत्तात्रय भीमराव राऊत (वय 30, रा. कुडरुवाडी) यांनी फिर्याद दाखल केली आहे.\nसविस्तर वृत्त असे : शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता शाखाधिकारी राऊत यांनी नेहमीप्रमाणे बँक बंद करून घरी गेले. शनिवारी पहाटे साडेपाचच्या सुमाराला त्यांना गावातील काही लोकांनी बॅंक फोडल्याची फोनवरून माहिती दिली. प्रारंभी अज्ञात चोरट्यांनी पूर्वेकडील खिडकी तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र ती न तुटल्याने चोरट्यांनी सरळ भिंतीला भगदाड पाडून आत प्रवेश केला. बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेरा यंत्रणेची आणि अलार्म सिस्टिमची वायर धारदार हत्याराने तोडली. नंतर तिजोरी बसविलेल्या खोलीत प्रवेश करून तिजोरीचा दरवाजा गॅस कटरच्या सहाय्याने तोडून त्यातील 4 लाख 26 हजार 440 रुपये रोख रक्कम पळवून नेली. हा धाडसी प्रकार शनिवारी पहाटे दोन ते तीनच्या दरम्यान घडला असावा, अशी माहिती कुडरुवाडी पोलिसांनी दिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00674.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/katrina-kaif-got-a-big-help-from-salman-khan-like-in-her-wedding-sp-640331.html", "date_download": "2022-01-23T22:10:01Z", "digest": "sha1:7JUNV7TRAYRRFPGUHF7GWGCWOE7YV3HZ", "length": 10210, "nlines": 85, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Katrina kaif got a big help from salman khan like in her wedding sp - Ex Girfriend च्या सुरक्षेसाठी सलमानच आला पुढे; कतरिनाच्या लग्नात Bodyguard चं काम कुणाकडे पाहा – News18 लोकमत", "raw_content": "\nEx Girfriend च्या सुरक्षेसाठी सलमानच आला पुढे; कतरिनाच्या लग्नात Bodyguard चं काम कुणाकडे पाहा\nEx Girfriend च्या सुरक्षेसाठी सलमानच आला पुढे; कतरिनाच्या लग्नात Bodyguard चं काम कुणाकडे पाहा\nकतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) हे 9 डिसेंबरला राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट बरवाडा येथे शाही पद्धतीने लग्न करणार आहेत. कतरिना कैफच्या लग्नात तिचा जवळचा मित्र सलमान खान तिला खूप मदत करत आहे.\nडॉक्टरची पत्नी कुरिअर बॉयच्या पडली प्रेमात; 2 वर्षे लिव्ह इनमध्ये, नंतर मात्र...\nVideo: केएल राहुलचा रॉकेट थ्रो, कप्तान तेंबा बावुमा दाखवला तंबूचा रस्ता\nकावेबाजीला सुरुवात, रशिया युक्रेनमध्ये Puppet Government बनवत असल्याचा UK चा दाव\nजान्हवीचा 11 हाजाराच्या मोनोकिनीमध्ये सिझलिंग लुक, फोटोवर चाहते फिदा\nमुंबई, 7 डिसेंबर- Katrina Kaif Vicky Kaushal Wedding: कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) हे 9 डिसेंबरला राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट बरवाडा येथे मोठ्या थाटामाटात आणि शाही पद्धतीने लग्न करणार आहेत. त्याचबरोबर आजपासून लग्नाच्या विधींनाही सुरुवात झाली आहे. काल रात्रीच हे जोडपे राजस्थानच्या लग्नाच्या ठिकाणी पोहोचले होते. हा विवाह सोहळा पूर्णत: गोपनीय ठेवण्यात आला असून त्यामुळे चोख सुरक्षा व्यवस्थाही ठेवण्यात आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कतरिना कैफच्या लग्नात तिचा जवळचा मित्र सलमान खान तिला खूप मदत करत आहे. बातमीनुसार, सलमान खानने कतरिनाच्या लग्नात सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी शेराकडे दिली आहे. सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट हॉटेलमध्ये सलमान खानचा अंगरक्षक शेरा याने कडेकोट सुरक्षा व्यवस्था केली आहे. शेराची टायगर सिक्युरिटी नावाची स्वतःची सिक्युरिटी कंपनी आहे. शेराने सिक्स सेन्स फोर्ट हॉटेलच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी घेतली आहे. सोबतच बरवारा पोलिसांचीही मदत घेण्यात आली आहे. वाचा : विकी-कतरीना बनणार अनुष्का-विराटचे शेजारी नव्या घरात होणार अभिनेत्रीचा गृहप्रवेश कतरिना-विक्कीच्या लग्नाला पाहुणे येण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. चित्रपट दिग्दर्शक कबीर खान आणि अभिनेत्री नेहा धुपियासह अनेक सेलिब्रिटी जयपूर विमानतळावर पोहोचले आहेत. जयपूर विमानतळावर पोहोचल्यानंतर सर्वजण रस्त्याने सवाई माधोपूर चौथ का बरवाड़ाकडे रवाना झाले. पंजाबी गायक गुरदास मान कुटुंबासह जयपूरला पोहोचले आहेत. मंगळवारी जयपूर विमानतळावर दिग्दर्शक कबीर खान आणि विजय कृष्ण आचार्य, अभिनेत्री नेहा धुपिया, अभिनेता सावेरी वाघ दिग्दर्शक नित्या मेहरा, अभिनेत्री मिनी माथूर, अंगद बेदी, मालविका मोहनन आणि इतर सेलिब्रिटी जयपूर विमानतळावर पोहोचले. काल रात्री कतरिना आणि विकीसह तिचे कुटुंबीय राजस्थानच्या लग्नाच्या ठिकाणी पोहोचले होते. सवाई माधोपूर ये��ील सिक्स सेन्स फोर्ट बरवारा हॉटेलमध्ये लग्नाची तयारी चांगलीच सुरू आहे. 7 डिसेंबर ते 10 डिसेंबर दरम्यान कतरिना आणि विकीच्या लग्नाचे सोहळे हॉटेलमध्ये होणार आहेत. अशा स्थितीत हॉटेलच्या मुख्य गेटवर व्हीआयपी मुव्हमेंटमुळे बॅरिकेडिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. हॉटेलमध्ये प्रवेश करण्यासाठी तीन दरवाजे आहेत, परंतु हॉटेलच्या मुख्य गेटमधून सर्व पाहुण्यांना प्रवेश दिला जाईल. कतरिना आणि विकीने लग्नासाठी निवडलेला सिक्स सेन्स फोर्ट हा 700 वर्ष जुना किल्ला आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\nEx Girfriend च्या सुरक्षेसाठी सलमानच आला पुढे; कतरिनाच्या लग्नात Bodyguard चं काम कुणाकडे पाहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00674.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/3-dead-in-truck-car-accident-on-mumbai-agra-highway-near-malegaon-mhss-646459.html", "date_download": "2022-01-23T22:22:55Z", "digest": "sha1:PFR62MYAFZJ2FD7ZWWPQ3MY473QDALBN", "length": 9836, "nlines": 81, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "3 dead in truck car accident on mumbai agra highway near malegaon mhss - मालेगावजवळ मुंबई-आग्रा महामार्गावर ट्रकची कारला धडक, 3 जण ठार – News18 लोकमत", "raw_content": "\nमालेगावजवळ मुंबई-आग्रा महामार्गावर ट्रकची कारला धडक, 3 जण ठार\nमालेगावजवळ मुंबई-आग्रा महामार्गावर ट्रकची कारला धडक, 3 जण ठार\nमुंबई-आग्रा महामार्गावर भरधाव वेगाने जाणारा ट्रक रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या कारवर जाऊन आदळल्याने या भीषण अपघातात\nमुंबई-आग्रा महामार्गावर भरधाव वेगाने जाणारा ट्रक रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या कारवर जाऊन आदळल्याने या भीषण अपघातात...\nमालेगाव, 20 डिसेंबर : मालेगाव (malegaon)-मुंबई-आग्रा महामार्गावर ( Mumbai-Agra highway) ट्रक आणि कारचा भीषण अपघात घडला आहे. मालेगावच्या मुंगसे भागात मुंबई-आग्रा महामार्गावर भरधाव वेगाने जाणारा ट्रक रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या कारवर जाऊन आदळल्याने या भीषण अपघातात कारमधील 3 जणांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य 2 जण गंभीर जखमी झाले आहे त्यांना मालेगावच्या सामान्य रुग्णलायत दाखल करण्यात आले आहे. तालुका पोलिसांनी ट्रक चालकास ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-आग्रा महामार्गावर मालेगावजवळ मुंगसे बाजार समिती समोर हा भीषण अपघात घडला आहे. MH-41,BE-3707 ही कार मुंबई-आग्रा महामार्गावर मालेगावच्या मुंगसे भागात रस्त्याच्या कडेला उभी होती. त्यात मागे 3 तर पुढे 2 जण बसलेले होते. याच मार्गावरून MH-04, JU-9166 हा ट्रक भरधाव वेगाने धुळ्याकडे जात असताना तो उभ्या असलेल्या कार वर जाऊन जोरात आदळला. अपघात इतका भीषण होता की, मागे बसलेल्या तिघांचा जागीच मृत्यू झाला तर पुढे असलेले दोघे गंभीर जखमी झाले.अपघात झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तातडीने सामान्य रुग्णलायत दाखल केले.अपघातात मृत्यू झालेल्या पैकी दोघांची ओळख पटली आहे त्यात एक धुळ्याचा तर दुसरा नाशिकचा आहे. एका ओळख पटलेली नाही. जखमी बेशुद्धावस्थेत असून त्यांच्यावर उपचार केले जात आहे. काहीच न करता ही तरुणी कमावते बक्कळ पैसा; कमाईचा मार्ग पाहून तर थक्कच व्हाल मालेगावचा मुंगसे परिसर हा मुंबई-आग्रा महामार्गाला खेटून आहे. सध्या एसटी बंद असल्यामुळे प्रवासी धुळे,नाशिककडे जाणारे प्रवासी मुंगसे भागात हायवेवर येऊन थांबतात आणि मिळेल त्या वाहनाने जातात. आजची घटना त्यातूनच घडल्याचे बोलले जात आहे. या ठिकाणी नेहमीच अपघात होतात या अगोदर देखील अपघातात होऊन त्यात काहींचा बळी गेला तर अनेक जण जखमी झाले आहे. भरधाव कारने दोन बहिणींना चिरडले दरम्यान, भरधाव स्कार्पिओ कारने दोन सख्या बहिणींना चिरडल्याची घटना बीडमध्ये घडली आहे. जेवण करून घराबाहेर उभे असलेल्या दोन सख्या बहिणींना भरधाव स्कार्पिओने चिरडले. यात दोघींचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पाटोदा तालुक्यातील धनगर जवळका येथे रविवारी रात्री आठच्या सुमारास घडली. तर इतर दोघे गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर पाटोदा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जामखेड-पाटोदा रस्त्यावर धनगर जवळका गावात हा थरार घडला. रोहिणी गाडेकर आणि मोहिनी महारुद्र गाडेकर असं मृत बहिणींचे नावं आहेत. स्कार्पिओ कारने आणखी दोघांना चिरडले असून ते गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेनंतर स्कार्पिओ चालक फरार झाला आहे. या प्रकरणी पाटोदा पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\nमालेगावजव��� मुंबई-आग्रा महामार्गावर ट्रकची कारला धडक, 3 जण ठार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00674.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/151075/actor-santosh-juvekar-struggle-story/", "date_download": "2022-01-23T22:19:09Z", "digest": "sha1:MADLSZM46O3D3RMWJT2A42A3FZBHIB46", "length": 8841, "nlines": 63, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " ' स्टेशनबाहेर २० रुपयांत जेवण करून काढले दिवस, संतोष जुवेकरचा प्रेरणादायी संघर्ष..", "raw_content": "\nस्टेशनबाहेर २० रुपयांत जेवण करून काढले दिवस, संतोष जुवेकरचा प्रेरणादायी संघर्ष..\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nव्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल\nआमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :\nखाणं आणि झोप हे मनुष्याचे अत्यंत आवडीचे विषय. खाणाऱ्याने खात राहावे.. स्वतः खावे आणि इतरांनाही खाऊ घालावे हे अनेकांच्या आयुष्याचं ब्रीद वाक्य असेल. हल्ली तर सोशल मीडियामुळे अनेकजण ‘फूड क्रिटिक’ झाले आहेत. फूड ब्लॉगिंग, होम शेफ, होम बेकर यांना सोशल मीडियावर चांगलाच प्रतिसाद मिळतोय.\nपूर्वी एकत्र कुटुंबपद्धती होती. त्यामुळे घरातील बायका कायम स्वयंपाकातच मग्न असायच्या, पण आता मात्र हे चित्र बदललं आहे. आता घरातील स्त्रिया सुद्धा नोकरी करतात, त्यामुळे प्रत्येकालाच स्वयंपाकघरात जबाबदारी घ्यावी लागते.\nलॉकडाउनमध्ये तर या गोष्टीचं महत्त्व प्रकर्षाने जाणवलं. सगळेजण घरातच अडकले होते, त्यामुळे वेळ घालवण्यासाठी किचमध्ये विविध पदार्थ शिजू लागले. सुरुवातीला किचमध्ये काम करणं सगळ्यांसाठीच कठीण गेलं. धांदल उडाली, पण हळू हळू याही गोष्टीची सवय झाली.\nअशीच धांदल सध्या झी मराठीच्या किचन कल्लाकार या शो मध्ये कलाकारांची उडताना दिसतेय. या शो मध्ये कलाकार येतात आणि त्यांच्यात खुसखुशीत पदार्थ करण्याची स्पर्धा रंगते. या स्पर्धेच्या निमित्ताने अनेक विषयांवर गप्पा सुद्धा रंगतात.\nयंदाच्या आठवड्यात अभिनेता संतोष जुवेकर किचन कल्लाकरच्या सेटवर आला आहे आणि त्याने त्याची एक भावुक करणारी आठवण सांगितली.\nकोणताही कलाकार सहज मोठा होत नाही, त्यामागे संघर्ष असतो. संतोषचा सुद्धा संघर्ष आहे. याविषयी बोलताना तो म्हणाला, ‘अभिनयाची सुरुवात केल्यानंतर मी मुंबईत राहायचो. पैसे कमी असायचे त्यामुळे कधी या मित्राकडे, कधी मावशीकडे असं जेवायला जायचो, पण रोज रोज कोण जेवायला घाल��ार मग मी खार स्टेशनला बाहेर २० रुपयात एक थाळी मिळायची, तिथे जेवायचो. ३ पोळ्या, भाजी, डाळ- भात, कांदा, लिंबू, लोणचं असं जेवण मिळायचं.’\nकोणी फोन केला, तर ‘अरे लीला मध्ये बसलोय’ असं खोटं सांगायचो’ असं संतोष म्हणाला.\nहाच संघर्ष आणि चिकाटी तुम्हाला मोठं करत असते. आज संतोष एक उत्तम अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्याचे अनेक चित्रपट लोकांच्या आवडीचे आहेत.\nआमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :\nव्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल\nशेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप\nआता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \n← भारताच्या नकाशात श्रीलंका हा देश का दिसतो वाचा यामागचं नेमकं कारण\nहिऱ्यांच्या खाणी, ८७ बुरूज आणि बरंच काही…या किल्ल्याचं स्थापत्यशास्त्र थक्कच करतं →\nजेल प्रशासनाने एक अनोखी शक्कल लढवलीय ज्यामुळे कैद्यांना चक्क नोकऱ्या मिळाल्या आहेत\nकोरोना संकट: स्वतःच्या ‘चॅरीटी’ बाबत कधीच उघडपणे न बोलणाऱ्या शाहरुख खानचं प्रशंसनीय पाऊल\nसिटकॉम : शिकूया इंग्रजी मनोरंजनासोबत\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00674.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/photos/cartoon/2659971/cartoon-november-2021/lite/", "date_download": "2022-01-23T21:33:26Z", "digest": "sha1:TNSWDKVP4345OAFPECWA7XDPG2YRBT6O", "length": 10319, "nlines": 232, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Cartoon November 2021", "raw_content": "सोमवार, २४ जानेवारी, २०२२\nभिवंडीत स्वबळावर काँग्रेसचा झेंडा फडकवा-पटोले\nभारत-आफ्रिका एकदिवसीय मालिका : भारताची पाटी कोरी; निसटत्या विजयासह आफ्रिकेचे एकदिवसीय मालिकेत वर्चस्व; चहरची झुंज अपयशी\nमहिला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धा : यजमान भारताचे आव्हान संपुष्टात; १२ फुटबॉलपटू करोनाबाधित झाल्याने चायनीज तैपेईविरुद्धचा सामना रद्द\nटाटा स्टील मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धा : विदित, प्रज्ञानंद पराभूत; अर्जुन अग्रस्थानी\n‘भाजपची आणीबाणी मोडून काढूया’ उद्धव ठाकरे यांचा घणाघात; देशव्यापी पक्षविस्ताराचे शिवसैनिकांना आवाहन\nयंदा कठोर उपाययोजना की लोकानुनय; ‘लोकसत्ता विश्लेषण��� कार्यक्रमातून अर्थसंकल्पाचा वेध\nमुंबईवर धूलिकणांचे मळभ; तापमानात मोठी घट\nशाळा आजपासून; नियमांबाबत संभ्रम; शिक्षण आणि आरोग्य विभागाच्या धोरणांमध्ये विसंगती\nओमायक्रॉन समूह संसर्गाच्या टप्प्यावर; ‘इन्साकॉग’च्या अहवालातील इशारा\nमध्य वैतरणा धरणावर ऊर्जा प्रकल्पाची निर्मिती; पालिका स्तरावर देशातील पहिला उपक्रम : १०० मेगावॉटची क्षमता\nमुंबईत सुमारे ८८ टक्के रुग्ण ओमायक्रॉनचे; कस्तुरबा प्रयोगशाळेतील जनुकीय अहवालातून स्पष्ट\nप्रसिद्ध अभिनेत्रीची स्तनाच्या कर्करोगाशी झुंज, टक्कल केलेल्या स्थितीत जाहिरातीसाठी केलेले फोटोशूट चर्चेत\nPHOTOS: हाडं गोठवणारी थंडी, सतत पडणारा बर्फ…त्यातूनही लसीकरण सुरूच; आरोग्य कर्मचाऱ्यांच्या चिकाटीला सलाम\nPhotos: बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त कलाकार चेतन राऊत यांनी तब्बल ५० हजार दिव्यांपासून साकारले पोर्ट्रेट\n“मुख्यमंत्री, तुम्ही गप्प का काटकसरीच्या नावाखाली शेतकर्यांचाच गळा घोटला जात असेल तर…”; राजू शेट्टींचा इशारा\nशिवसेनेचा बालेकिल्ल्यातच एकनाथ खडसेंना धक्का, बोदवड नगरपंचायतीवर फडकवला भगवा; गिरीश महाजनही अपयशी\nभाजपाच्या १२ आमदारांच्या निलंबनाच्या याचिकेवरील निर्णय सुप्रीम कोर्टाने ठेवला राखून; ठाकरे सरकारवर ओढले ताशेरे\n“३ लाख से मेरा क्या होगा…”, आयुष शर्मावर आली लोन घेण्याची वेळ\nआयफोनच्या रिंगटोनची नक्कल करणारा हा ‘टॅलेंटेड पोपट’ होतोय VIRAL, ऐकून तुम्हीही व्हाल हैराण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00674.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://bashkalbadbad.blogspot.com/2010/06/", "date_download": "2022-01-23T22:32:38Z", "digest": "sha1:I4UR63HYIVHMR7U6RLAVKN4DAHK4RDHP", "length": 12609, "nlines": 96, "source_domain": "bashkalbadbad.blogspot.com", "title": "बाष्कळ बडबड: June 2010", "raw_content": "\nबळंच, वाट्टेल ते, सटरफटर, कधी सार्थ अन बरेचदा निरर्थक\nउदाहरणार्थ१, गरज ही शोधाची जननी आहे असे सर्वप्रथम म्हणणारा मनुष्य भलताच सद्गृहस्थ असावा. मी ही म्हण पहिल्यांदा ऐकली तेव्हा मनात विचार आला की, काहीतरी चुकते आहे - गरज ही तर चोरीची जननी आहे.\nआमचे असे मत आहे की, समाज लहान मुलांच्या फ्री विलचा आदर करत नाही ‘व्हाईल’ मोठ्या माणसांच्या फ्री विलचा मात्र उदो उदो.\nउदाहरणार्थ, शाळेच्या आवारात सगळीकडे - \"शांतता राखा\", सिगरेटच्या पाकिटावर - \"धूम्रपान आरोग्यास हानीकारक असते\" एवढेच. लिहा की रेटून \"धूम्रपान आरोग्यास हानीकारक अस��े, कृपया बिड्या फुंकू नका.\" काय बिघडते\nअसो. समाजाच्या अलिखित नियमाचा योग्य तो मान ठेवून मी २ ओळी मांडू इच्छितो -\nगरजेपोटी चोरी आणि गरजेपोटीच शोध\nज्याचा त्याने, घ्यावा योग्य तो बोध.\nया पोस्टमधे एक शोध मांडायचा आहे, हा शोध विरामचिह्नविषयक आहे, मागील पोस्टसुद्धा ‘तसले’च असल्याने प्रारंभी बोर करण्याचा एक प्रामाणिक(व स्तुत्य) प्रयत्न करण्यात आला. अन्यथा वाचकांना सुरुवातीलाच\nईंग्लिशमधे अॅपोस्ट्रॉफीचा वापर अनेक कारणांसाठी३ होतो. मला त्याचा संक्षिप्तीकरणासाठी केलेला वापर भयानक आवडतो. मला फटाक्यांचा आणि स्पिरीटचा वासही भयानक आवडतो. असतात एकेकाच्या आवडी. तर मला आवडणारा वापर म्हणजे -\nवाक्ये/शब्द संक्षिप्त करण्यासाठी या अॅपोस्ट्रॉफीला देवनागरीत आणले पाहिजे. उपयोगी पडेल आपल्याला. आपल्या परिचयाच्या म्हणी, वाक्प्रचार लिहायचे असतील तेव्हा सढळ हस्ते वापर करता येईल त्याचा.\nआम्ही सुचवलेला देवनागरीमधे अॅपोस्ट्रोफीचा वापर हा संदर्भासहीतच होतो. म्हणी/वाक्प्रचार इथे तुम्ही अॅपोस्ट्रोफी चिह्न बेधडक वापरु शकता. यामागचे गृहितक हे आहे की म्हणी तुम्हाला पूर्वीपासूनच माहित आहेत, एखादा त्या लिहीतो तेव्हा फक्त त्यांचे स्मरण करुन देणार. आता याच न्यायाने मी एखादा शब्द मागील दोन परिच्छेदात वापरला असेल आणि त्या शब्दाच्या प्रारंभीचे अक्षर वा अक्षरगट इतर अक्षरगटांपेक्षा सहजगत्या वेगळे ओळखू येत असतील तर तिथे आपण बेधडक अॅपोस्ट्रोफी वापरु शकतो. मूळ गृहितक अबाधित आहे की ज्याला तुम्ही अॅपोस्ट्रोफी लावला त्या अक्षरसमूहाचा संदर्भ वाचकाला आहे.\nइथपर्यंत वाचणारे बोर झाले असतील, मला शाळेत आल्यासारखे वाटत आहे.\nकाय गरज आहे अॅ’चिह्नाला देवनागरीत आणायची दप्तराचे ओझे आणखी कशाला वाढवा दप्तराचे ओझे आणखी कशाला वाढवा \"ईंग्लिशमधून का आता चिह्ने उचलायची आपण, कसले रे हे भि’डोहाळे \"ईंग्लिशमधून का आता चिह्ने उचलायची आपण, कसले रे हे भि’डोहाळे\" असे आक्षेप उपस्थित करण्यात आल्यास आमच्याकडे काहीही उत्तर नाही.\nमनात प्रामाणिकपणे काही आल्यास मांडून मोकळे व्हावे असं आमचं एक म्हणणं आहे आपलं.\nबरे, आमचे विशेष काही नियम सुद्धा नाहीत. मगाशी गृहितक सांगितले की वाचकांना संदर्भ लागला पाहिजे. आता मूळ तत्त्व सांगतो. मूळ तत्त्व आहे \"कंटाळा\". आयुष्यात जमेल त्या ���ोष्टीचा परवडेल तेवढा कंटाळा करावा. एखादा जेव्हा \"अती तेथे माती\" असे लिहीतो तेंव्हा \"अती तेथे\" हे दोन शब्द वाचून वाचकाला लगेच पुढे माती शब्द येणार आहे हे आपोआप कळतेच, मग कशाला ना पूर्ण लिहून श्रम वाया घालवा\nसंदर्भ गृहितक लक्षात ठेवून आणि मुलभूत तत्त्व पाळून हवा तसा अॅ’चिह्नाचा वापर करा. आमचा काही कॉ’राईट नाही.\nआता हे वरचेच उदाहरण बघा मित्रांनो - extreme उदाहरण आहे, पोस्टमधे ‘कॉपीराईट’ शब्द पहिल्यांदाच आला तरीपण कॉ’राईट म्हणाल्यावर कळाला ना\nआणि एक म्हणजे अॅ’चिह्नानंतर पुरेसे शब्द वापरा. अतिआळस नको.\n\"या चिह्नाच्या वापरावर आमचा काही कॉ’राईट/हक्क नाही\" - बरोबर\n\"या चिह्नाच्या वापरावर आमचा काही कॉ’ट/हक्क नाही\" - साफ चूक\nअधिक काय ते मागणे\nअॅ’चिह्न नियमित वापरायला लागल्यापासून \"हल्ली महिनाखेरीस बरेच कोरे कागद शिल्लक असतात म्हणलं\" अशी लटकी तक्रार गृहिणींनी केल्यास किंवा मुलांनी \"आमच्या पेनाची रिफील तुमच्या रिफीलीपेक्षा जास्त टिकते\" असे त्यांच्या सोबत्यांना चिडवल्यास माझी आठवण काढून एकवार मान डोलवा म्हणजे झालं.\n१. हिंदूच्या स्वागताप्रीत्यर्थ यॉनिंग डॉगचे शुभेच्छा जेस्चर\n२. या ओळीचे मालक - \"कंसास बँड\" यांचे आभार मानून, लेखक लगेचच या मंचावर एक नवी थिअरी मांडू इच्छितो -\nबँडचे नाव म्हणून शहर अथवा राज्याचे नाव निवडल्यास त्यांचे एकच गाणे सुपरहीट होते बाकी गाणी सोसो.\nNazareth - Love hurts (नजरथला पुष्टीसाठी बळेच घुसडण्यात आलेले आहे, जाणकारांनी इग्नोअर तर अजाणकारांनी सबळ पुरावा मानावे)\nतेंव्हा असे वन हिट वंडर व्हायचे नसल्यास उगवत्या संगीतकारांनी कृपया आपल्या बँड/ ऑर्केस्ट्रासाठी पुणे, सातारा, छत्तीसगड, भुसावळ, चिखली अशी नावे निवडायचे टाळा.\n३. ऊप्सचे फंडे लावून सांगायचे झाले तर, अॅपोस्ट्रॉफी चिह्न \"Operator overloading/polymorphism\" ला मेज्जर बळी पडले आहे.\nसं(जू)टाळा - संजूपिक्चरविषयक बातम्या, लेख, किस्से, समीक्षणं आणि चर्चा (ज्यात मला कंपल्सरी सहभागी केले गेले जाते अशा) या सर्वांचा प्रचंड कंटाळा आला आहे. धन्यवाद. ***\nबारीक केस कापा. - * उपदेश फक्त मुलांसाठी. केस एकदम एकदम बारीक कापा. खूपच बारीक, अक्षय खन्नासारखे कापले तर उत्तम. कारण - खूप जबरी आहे हां. एकदम बारीक केस कापले की, दाढी वाढलेल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00675.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/150427/?utm_source=hhvacha", "date_download": "2022-01-23T22:04:44Z", "digest": "sha1:HGVE7H4A2OE67TIVEUJPGGLD5M5I7ZTF", "length": 14209, "nlines": 75, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " ' तेव्हाची गर्ल नेक्स्ट डोअर दीप्ती नवल एकदा म्हणाली: \"मी सेक्स रॅकेट चालवत नाही!\"", "raw_content": "\nतेव्हाची गर्ल नेक्स्ट डोअर दीप्ती नवल एकदा म्हणाली: “मी सेक्स रॅकेट चालवत नाही\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nव्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल\nहिंदी चित्रपटामध्ये काम करणारी प्रथम इंडो-अमेरिकन अभिनेत्री कोण आहे हे आपल्याला माहिती आहे का ती अभिनेत्री म्हणजे दिप्ती नवल. ३ फेब्रुवारी १९५२ रोजी पंजाबमधील अमृतसर येथे दीप्ती नवलचे जन्म झाले होते.\nआमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :\nनंतर तिच्या वडिलांना अमेरिकेच्या विद्यापीठामध्ये प्राध्यापकाची नोकरी मिळाल्यामुळे त्यांच्या संपूर्ण कुटूंबाला अमेरिकेमध्ये स्थायिक व्हावे लागले. यामुळे तिच्या जीवनातले सुरुवातीचे दिवस अमेरिकेमध्येच गेले आणि त्यानंतर ती पुन्हा भारतात परतली.\nदिप्तीने न्यूयॉर्कमधील हंटर कॉलेजमधून ललित कला शाखेमध्ये पदवी प्राप्त केली आहे. १९७८ मध्ये तिने आपल्या पहिल्या चित्रपट अभिनयासाठी दिग्दर्शक श्याम बेनेगल यांची भेट घेतली व त्यांच्यासोबत पहिला चित्रपट साइन केला.\nदिप्तीने साइन केलेला ‘जुनून’ हा चित्रपट तिच्या अप्रतिम अभिनयामुळे सुपरहिट झाला आणि परिणामस्वरूप ती तिच्या करियरच्या सुरूवातीच्या दिवसांमध्येच लोकप्रिय झाली.\nदिप्ती नवल यांनी अमोल पालेकर, फारूख शेख, उत्पल दत्त, हृषिकेश मुखर्जी आणि शबाना आझमी या कलाकारांसोबत देखील काम केले आहे. यादरम्यान लोकांनी त्यांची तुलना स्मिता पाटील आणि शबाना आझमी यांच्या अभिनयाशी करायला सुरुवात केली.\nया तिन्ही अभिनेत्री त्या दरम्यान सर्वाधिक लोकप्रिय होत्या. ‘चश्मेबद्दूर’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर फारुख शेख आणि दीप्ती नवल यांच्याकडे दिग्दर्शक आणि निर्माते यांची रांग लागायला सुरुवात झाली होती.\nदिप्ती तीच्या खाजगी आयुष्यात होणाऱ्या अनेक घटनेमुळे सतत चर्चेमध्ये असते. १९८५ मध्ये तिने चित्रपट दिग्दर्शक प्रकाश झा सोबत लग्न केले, परंतु २००२ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. याचप्रमाणे दीप्ती आणि फारुख शेख यांनी ८० च्या दशकात ‘चश्मे बद्दूर’, ‘किसी से ना कहना’, ‘साथ-साथ’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते.\nया दोघांची जोडी पण बाकी कलाकारांच्या तुलनेत अधिक लोकप्रिय झाली होती. त्यादरम्यान दोघांचे ही प्रेमसंबंध होते, अशी चर्चा व्हायची. परंतु मात्र या गोष्टींमध्ये कितपत तथ्य आहे, याबाबत अजुनही काही सांगता येणार नाही.\n नाना पाटेकरांमुळेच या जोडप्यामध्ये निर्माण झाला होता तणाव (\nअभिनेत्रीने केलाय अत्याचाराचा खुलासा, अभिनेत्यांसह राजकारण्यांचाही समावेश\nयाचप्रमाणे अजुन प्रकरण म्हणजे तिच्यावर सेक्स रॅकेट चालवण्याचे आरोप झाले होते. गोष्ट अशी आहे की, ” १९८१ मध्ये दिप्तीने अभिनेता फारूख शेखसोबत ‘चश्मे बद्दूर’ या चित्रपटामध्ये काम केले होते. याच्या अनेक वर्षांनंतर या चित्रपटाचा रिमेक प्रसिद्ध दिग्दर्शक डेव्हिड धवनने रिलीज केला आणि या रिमेकमध्ये दिप्तीची भूमिका अभिनेत्री तापसी पन्नूने साकारली होती. त्यानंतर या संदर्भात काही मीडियामधले पत्रकार दिप्तीच्या घरी या रीमेक बाबत तिची मुलाखत घेण्यासाठी तिच्या घरी पोहोचले . तितक्यात तिच्या सोसायटीचे लोक मुलाखतीदरम्यान आले आणि त्यांनी तिची मुलाखत मध्येच थांबवायला लावली”.\nत्या लोकांना गैरसमज झाले होते की दीप्तीच्या घरात एखाद्या सिनेमाचं शूटिंग चालू आहे. सोसायटीच्या लोकांची ही कृती बघून दिप्ती खूप निराश झाली होती या कारणामुळे तिने त्याचदिवशी ते घर सोडून दिले.\nदिप्ती त्या घरात ३० वर्षांपासून राहत होती, परंतु तिच्या सोसायटी मधील लोकांना झालेल्या गैरसमजमुळे तिला ते घर सोडावे लागले.\nएका मुलाखतीत दीप्तीने या संपूर्ण प्रकरणाबाबत सांगितले की, “ज्या वेळी लोकांकडे अपार्टमेंट घ्यायला पैसे नसायचे, त्यावेळी मी हा फ्लॅट विकत घेतला होता. या घरात मी अनेक सुंदर क्षण घालवले, अनेक पार्टी केल्या तसेच अनेक पत्रकारांशी खास संवाद साधले आहेत. परंतु अचानक एका दिवशी माझ्या सोसायटीचे लोक फ्लॅट मध्ये आले आणि माझ्यावर सेक्स रॅकेट चालवण्याचे आरोप लावायला लागले.”\nपुढे तिने सांगितले की, “माझी चूक एवढीच होती की मी माझ्या इमारतीतील लोकांशी खुप कमी बोलायची. मी जास्तीत जास्त वेळ स्वतःच्या कामांमध्ये व्यस्त राहायची. परंतु माझ्या या कमी बोलण्यामुळे तेथील लोकांना वाटले की, मी काहीतरी चुकीची कामे करत असेल आणि मग या लोकांनी ��ाझ्यावर सेक्स रॅकेट चालवण्याचा आरोप लावला.”\nही न्यूज सर्वप्रथम टाइम्स ऑफ इंडिया ने दिली होती आणि या बातमीचे शीर्षक होते :- ‘मी कोणतेही सेक्स रॅकेट चालवत नाहीये’. परंतु बाकीच्या मीडिया कंपनी आणि वेब पोर्टल्सनी पूर्ण बातमीची शहानिशा न करता ही बातमी पसरवली. त्यामुळे ही बातमी खोटी असल्याचे दिसते…\nआमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :\nव्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल\nशेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप\nआता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर जॉईन करा टेलिग्राम चॅनल: ht\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \n← Trump असो वा biden, कोव्हीडने घेतले लाखो अमेरिकन नागरिकांचे प्राण…\nफक्त ८०० रू. कमावणाऱ्या नीता दलालला मुकेश अंबानींनी बायको म्हणून कसं निवडलं\nपाकिटमार ते बिकिनी किलर: तिहार फोडणाऱ्या सराईत गुन्हेगाराचा थरारक जीवनपट\n“बाळाला अंगावरचं दूध पाजताना त्रास झाला, पण..” पहा या अभिनेत्री काय म्हणतायत\n‘या’ कारणामुळे आपल्या लाडक्या बाप्पाला ‘तुळस’ वर्ज्य आहे\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00675.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.livemarathi.in/27-reservation-cannot-be-given-in-local-bodies/", "date_download": "2022-01-23T21:48:38Z", "digest": "sha1:U747QMP5477UFYD2DD7DDOZFWTSUVRN4", "length": 11273, "nlines": 98, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये २७ टक्के आरक्षण देता येणार नाही | Live Marathi", "raw_content": "\nHome राजकीय स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये २७ टक्के आरक्षण देता येणार नाही\nस्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये २७ टक्के आरक्षण देता येणार नाही\nनवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये २७ टक्के आरक्षण देता येणार नाही, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज (सोमवार) निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशाला स्थगिती देण्यात आली आहे. आगामी महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारला हा मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.\nन्यायालयाच्या आदेशामुळे आगामी निवडणुकांमध्ये ओबीसींना २७ टक्के आरक्षण दे��ा येणार नाही. या संदर्भातील राज्य सरकारचा अध्यादेश गृहित धरता येणार नसल्याचे स्पष्ट करत या अध्यादेशाला पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती देण्यात आलेली आहे. जोपर्यंत या आरक्षणासाठीची गरज आकड्यानुसार सिद्ध होत नाही. आणि न्यायालय त्याला मान्यता देत नाही, तोपर्यंत हे आरक्षण लागू करता येणार नाही. त्यामुळे राज्य सरकारला आता इम्पेरिकल डेटा जमा करणं बंधनकारक असणार आहे.\nदरम्यान, राज्यात आगामी काळात महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि नगर परिषदांच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचा राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे. या निर्णयाचा निवडणुकांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता असून ओबीसी समाजात असंतोष वाढण्याची शक्यता आहे.\nPrevious article‘आंदोलन अंकुश’ची सर्वसामान्यांना न्याय हक्क मिळविण्यासाठी शपथ\nNext articleउचंगी प्रकल्पग्रस्तांचे शंभर टक्के समाधान करणार : ना. हसन मुश्रीफ\nअन्यथा गोकुळच्या कारभारासंदर्भात सर्व पुराव्यांसह जनतेसमोर जावं लागेल : शौमिका महाडिक\nठाकरे सरकारचे मंत्रिमंडळ बरखास्त करा : चंद्रकांत पाटील\nकळे येथे मनसेचा महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा…\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार प्रेरणादायी : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर\nकुरुंदवाड (प्रतिनिधी) : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कार्य आणि नेतृत्व शब्दात सामावणे अशक्य आहे. त्यांचे विचार पुढील पिढ्यांना देखील प्रेरणा देत राहतील. सामान्य माणसांच्या प्रश्नांवर प्रत्यक्ष मैदानात झुंजणाऱ्या,सर्वसामान्य माणसांचा ते बुलंद आवाज होते. देशाच्या...\nबेरकळवाडी गावाला ‘गोकुळ’ च्या संचालकांची भेट…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या मार्गदर्शनाखाली करवीर तालुक्यातील बेरकळवाडी गावाला संचालकांनी भेट दिली. या गावात गुजरात व हरियाणा राज्यातून जातिवंत ४८ म्हैशी खरेदी केलेल्या असून त्यांच्या पासून जन्मलेली मादी वासरे,...\nबिटकॉईनमध्ये गुंतवणुकीदाराची २० लाखांची फसवणूक : तिघांवर गुन्हा दाखल\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करायला लावून केदार रानडेसह अन्य दोघांनी २० लाखांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी सुहास नागन्नावार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजरामपुरी पोलीस ठाण्यात केदार रानडेसह अन्य दोघां विरोधात...\nजिल्ह्यात चोवीस तासात ‘७२३’ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात ७२३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात दोघांचा मृत्यू झाला असून ४२२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – ३११, आजरा –...\nशिवसेनेतर्फे मोफत युनिव्हर्सल पासचे वाटप : रविकिरण इंगवले\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कोरोनाचे दोन डोस पूर्ण झालेल्या नागरिकांना विनामूल्य कोरोना डोसचे प्रमाणपत्र (युनिव्हर्सल पास) विनामूल्य देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. अशी माहिती माजी उपमहापौर रविकिरण इंगवले यांनी...\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘गडहिंग्लज अर्बन’ला भेटला ‘हर्षद मेहता’.. : 13 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली...\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00675.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.nilkantheshwarsamachar.page/2020/04/4W445v.html", "date_download": "2022-01-23T21:47:09Z", "digest": "sha1:5WZS7OLWZIESRX7SPVOK7M7O3CFOLLLZ", "length": 3443, "nlines": 30, "source_domain": "www.nilkantheshwarsamachar.page", "title": "आ.निलंगेकर यांच्याकडून महामानवाला अभिवादन", "raw_content": "\nआ.निलंगेकर यांच्याकडून महामानवाला अभिवादन\nApril 14, 2020 • विक्रम हलकीकर\nआ.निलंगेकर यांच्याकडून महामानवाला अभिवादन\nनिलंगा :माजीमंत्री आ .संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन केले .\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. त्यामुळे घराबाहेर पडता येत नाही. प्रशासनानेही घरात राहूनच आंबेडकर जयंती साजरी करा , असे आवाहन केले होते . या आवाहनाला प्रतिसाद देत आ. निलंगेकर यांनी आपल्या निवासस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले .महामानवाची शिकवण देशाला दिशा देणारी असून त्यांच्याच विचारांवर आपण वाटचाल करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले .\nश्री हावगी��्वामी महाविद्यालयातील बारावीच्या निकालाची उज्ज्वल परंपरा कायम.\nJuly 17, 2020 • विक्रम हलकीकर\n*महाराष्ट्र महाविद्यालयात कृषी दिनानिमित्त वृक्षारोपन\nJuly 01, 2021 • विक्रम हलकीकर\nमतदार यादीतील नाव वगळणे, समाविष्ठ करणे व दुरुस्ती करुन घेण्याचे आवाहन\nउदगीर शहरामध्ये पर्यावरण,आरोग्य संवर्धन आणि प्रदूषमुक्तीसाठी आयोजित भव्य सायकल रलीमध्ये उदगीरकरांनी सहभागी व्हावे मुख्याधिकारी भारत राठोड\nबेवारस पडलेल्या इसमाचा जीव वाचविला : माजी नगरसेवक अहमद सरवर यांची तत्परता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00675.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.nilkantheshwarsamachar.page/2020/07/wZ-Bdc.html", "date_download": "2022-01-23T21:14:51Z", "digest": "sha1:7AVITZHMQV67352BFCJ5HENO7G5SIY67", "length": 6928, "nlines": 34, "source_domain": "www.nilkantheshwarsamachar.page", "title": "भाजपाच्या औरंगाबाद प्रभारीपदी संभाजीराव पाटील यांची नियुक्ती", "raw_content": "\nभाजपाच्या औरंगाबाद प्रभारीपदी संभाजीराव पाटील यांची नियुक्ती\nJuly 30, 2020 • विक्रम हलकीकर\nभाजपाच्या औरंगाबाद प्रभारीपदी संभाजीराव पाटील यांची नियुक्ती\nनिलंगा :निलंगा विधानसभा क्षेत्राचे कर्तव्यशील नेतृत्व,भारतीय जनता पार्टीत संघर्षहीन नेता म्हणून ओळख असलेले लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांची पक्षाने औरंगाबाद या जिल्ह्यासाठी प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. माजी मुख्यमंञी तथा आ.विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आदेशान्वये ही नियुक्ती झाली आहे.\nनिलंगा तालुक्यातील विकासपायलट म्हणून माजी पालकमंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी पक्षाच्या आपल्या कार्यकाळात पक्षासाठी अहोरात्र काम करून त्यांनी लातूर जिल्ह्यात पक्ष वाढीसाठी मोठे योगदान दिलेले आहे.\nत्यांनी सामान्य कार्यकर्त्याला आपलेसे करून प्रथम त्यांनी\nलातूर महानगरपालिका सत्ता काबिज केली, जिल्हा परिषद लातूर, जिल्ह्यातील नगरपरिषदा, पंचायत समित्या असो वा गावस्तरावरील ग्रामपंचायती असोत अनेक नियोजनबध्द आखणी करून कार्यकर्त्यास बळ देऊन सत्तांतर केले. पण, मध्यंतरीच्या काळात आपल्या स्वकियाने महानगरपालिकेत काँग्रेसला मदतीचा हात देऊन सत्तांतर झाले. त्यावेळेस माजी पालकमंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी ” हमें तो अपनोंने लुटा…गैरो में कहां दम था, मेरी किश्ती वहां डूबी जहां पानी कम थ��� “असे विधान करून मतभेद जरी असले तरी मनभेद नाहीत हे त्यावेळेस सांगितले होते.अशा अनेक संघर्षातून मार्ग काढून पक्षासाढी अहोराञ प्रयत्न करून सत्तांतर केले आणि आजतागायत पक्षश्रेष्ठींने एक मोढी जबाबदारी औरंगाबाद प्रभारी म्हणून नियुक्ती केली आणि पुन्हा निलंगा तालुक्यातील कार्यकत्त्यांचा उत्साह वाढला आहे.\nआ. संभाजीराव पाटील निलंगेकर हे माजी मुख्यमंत्री तथा आ.विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू म्हणून पक्षात त्यांच्याकडे पाहिले जाते. आणि त्यांनी कामातून पक्षाला पोचपावतीच दिल्याने हे फळ असल्याचे कार्यकर्ते सांगत आहेत.\n, भारतीय जनता पार्टीने अनेक पदावर त्यांची पदौन्नती करून संघटन वाढवण्यात निलंगेकरांचा मोढा हात आहे त्याच धरतीवर औरंगाबाद या मोठ्या जिल्ह्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.\nश्री हावगीस्वामी महाविद्यालयातील बारावीच्या निकालाची उज्ज्वल परंपरा कायम.\nJuly 17, 2020 • विक्रम हलकीकर\n*महाराष्ट्र महाविद्यालयात कृषी दिनानिमित्त वृक्षारोपन\nJuly 01, 2021 • विक्रम हलकीकर\nमतदार यादीतील नाव वगळणे, समाविष्ठ करणे व दुरुस्ती करुन घेण्याचे आवाहन\nउदगीर शहरामध्ये पर्यावरण,आरोग्य संवर्धन आणि प्रदूषमुक्तीसाठी आयोजित भव्य सायकल रलीमध्ये उदगीरकरांनी सहभागी व्हावे मुख्याधिकारी भारत राठोड\nबेवारस पडलेल्या इसमाचा जीव वाचविला : माजी नगरसेवक अहमद सरवर यांची तत्परता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00675.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/bollywood-lokayukta-demanded-action-from-the-bmc-against-amitabh-bachchan-mhad-637010.html", "date_download": "2022-01-23T22:18:24Z", "digest": "sha1:BN6GI3DCHIADE4KPYTQJUR4AWJR5DU4K", "length": 11011, "nlines": 86, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बिग बींना 'दिवार'चं टेन्शन, घरावर होणार कारवाई?, लोकायुक्तांनी BMC ला दिले आदे – News18 लोकमत", "raw_content": "\nबिग बींना 'दिवार'चं टेन्शन, घरावर होणार कारवाई, लोकायुक्तांनी BMC ला दिले आदेश\nबिग बींना 'दिवार'चं टेन्शन, घरावर होणार कारवाई, लोकायुक्तांनी BMC ला दिले आदेश\nलिवूड (Bollywood) अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bchchan) अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण नुकताच लोकायुक्तांनी बीएमसीला (BMC) अमिताभ बच्चनसंबंधी एक आदेश दिला आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांच्या प्रसिद्ध जुहू येथील प्रतिक्षा बंगल्यातील रस्ता रुंदीकरणासाठी या वर्षी जुलैमध्ये सिटी सर्व्हे अधिकार्यांना भागाचे सीमांकन करण्यास सांगण्यात आले होते. परंतु अजूनही बीएमसीने रस्ता रुंदीकरणासाठी जागा ताब्यात घेतलेली नाहीय. त्यामुळे काँग्रेसने महाराष्ट्र लोकायुक्तांकडे नागरीकांकडून तक्रार केली आहे.\nCorona Vaccinationच्या नियमात बदल, मुंबईत आता दोन शिफ्टमध्ये होणार लसीकरण\nमुंबई महापालिकेत प्रचंड गदारोळ, भाजप-शिवसेना नगरसेवक आमनेसामने\nमुंबईत Corona रुग्णांचा वाढता आकडा पाहता BMCनं घेतला मोठा निर्णय\nकुणाला कशाचं तर अमिताभ यांना वाढत्या दाढीचं टेन्शन, फोटो शेअर करत...\nमुंबई, 30 नोव्हेंबर- बॉलिवूड (Bollywood) अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bchchan) अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण नुकताच लोकायुक्तांनी बीएमसीला (BMC) अमिताभ बच्चनसंबंधी एक आदेश दिला आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांच्या प्रसिद्ध जुहू येथील प्रतिक्षा बंगल्यातील रस्ता रुंदीकरणासाठी या वर्षी जुलैमध्ये सिटी सर्व्हे अधिकार्यांना भागाचे सीमांकन करण्यास सांगण्यात आले होते. परंतु अजूनही बीएमसीने रस्ता रुंदीकरणासाठी जागा ताब्यात घेतलेली नाहीय. त्यामुळे काँग्रेसने महाराष्ट्र लोकायुक्तांकडे नागरीकांकडून तक्रार केली आहे. काँग्रेसने बीएमसीच्या निष्क्रियतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.जुलै महिन्यात रस्ता रुंदीकरणासाठी बीएमसीने शहर जिल्हाधिकाऱ्यांच्या सर्व्हे अधिकाऱ्यांना रस्ता रुंदीकरणासाठी त्या भागाचे सीमांकन करण्यास सांगण्यात आले होते. मात्र या प्रकरणात आजही कोणतेच ठोस पाऊल उचलण्यात आलेले नाही. त्यामुळे काँग्रेसने लोकायुक्तांकडे तक्रार केली आहे. या सर्व संबंधी अमिताभ बच्चन यांना २०१७ मध्ये नोटीस पाठवण्यात आली होती. मात्र त्यांच्याकडून कोणतंच उत्तर मिळालं नव्हतं. या प्रकरणात लोकायुक्त न्यायमूर्ती व्ही एम कानडे यांनी बीएमसीला अमिताभ यांच्या जुहू येथील बंगल्याचा तो भाग ताब्यात घेण्यासाठी केलेल्या पावलांचा अहवाल चार आठवड्यांत नागरी संस्थेला सादर करण्यास सांगितले आहे. वास्तविक संत ज्ञानेश्वर मार्गाचे रुंदीकरण करण्यासाठी बंगल्याचा काही भाग पाडावा लागणार होता. काही महिन्यांपूर्वीच म्हणजे २ जुलै दरम्यान अशी बातमी आली होती. की, नोटीस पाठवण्याच्या तब्बल चार वर्षांनंतर बीएमसीने अमिताभ बच्चन यांच्या प्रसिद्ध प्रतीक्षा बंगल्याची भिंत पडण्याचा निर्णय घेतला आहे. (हे वाचा:VIDEO: सारा अली खानच्या ��ॉडीगार्डनं केलं असं काही... अभिनेत्रीने मागितली माफी) २०१७ मध्ये अमिताभ बच्चन यांना कायदेशीर नोटीस पाठवून, त्यांच्या बंगल्याचा काही भाग रस्ता रुंदीकरणासाठी देण्यास सांगण्यात आले होते. प्रतीक्षा बंगल्यापासून इस्कॉन मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी बीएमसीने हा निर्णय घेतल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. योजनेअंतर्गत संत ज्ञानेश्वर रस्त्याचे ४० ते ६० फूट रुंदीकरण करायचे आहे.अशातच बीएमसीने २०१९ मध्ये सटे बाऊंड्रीवरील भिंत पडली होती. मात्र अमिताभ यांची भिंत अशीच सोडून दिली होती. दरम्यान काँग्रेसचे नगरसेवक ट्यूलिप मिरांडा यांनी बीएमसीच्या पश्चिम प्रभागात हा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या भागाच्या रुंदीकरणात मुद्दामहून विलंब करत असल्याचा आरोप केला आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\nबिग बींना 'दिवार'चं टेन्शन, घरावर होणार कारवाई, लोकायुक्तांनी BMC ला दिले आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00676.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtralokmanch.com/2022/01/14/chance-of-light-to-moderate-rains-in-vidarbha/", "date_download": "2022-01-23T21:19:15Z", "digest": "sha1:LRJVDOIXKT3KER6SZR4UYJNL7Z2DTLRK", "length": 8623, "nlines": 105, "source_domain": "maharashtralokmanch.com", "title": "विदर्भात हलका ते मध्यम स्वरुपाच्या अवकाळी पावसाची शक्यता - Maharashtra Lokmanch", "raw_content": "\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने भव्य रोजगार मेळावा संपन्न\nअनुप जलोटा, राहुल देशपांडे यांच्या गायनाने १५ व्या वसंतोत्सवाचा समारोप\nबाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त येरवडा गावात शिवसेना शाखा वार्ता फलकाचे उद्घाटन\nबाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेनेतर्फे पोलिसांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप\nनाना पटोलेंचे वक्तव्य दारुड्या गावगुंडासारखे – चंद्रकांत पाटील\nविदर्भात हलका ते मध्यम स्वरुपाच्या अवकाळी पावसाची शक्यता\nपुणे : महाराष्ट्रात थंडीची लाट असून अनेक ठिकाणी दाट धुके देखील पडत असल्याचे चित्र आहे. अशातच येत्या दोन दिवसात पूर्व आणि लगतच्या मध्य भारतात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच पुढील चार ते पाच दिवस उत्तर भारतात खूप दाट धुके पसरणार आहे. 16 आणि 17 जानेवारीला उत्तर-पश्चिम हिमालय तर 18 ते 20 ���ानेवारी दरम्यान उत्तर पश्चिम भारतातील भागावर याचा परिणाम होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. तर उद्या महाराष्ट्रातील विदर्भात हलका ते मध्यम स्वरुपाच्या अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.\nसध्या वातावरणात होत असलेल्या बदलामुळे हवामान विभागाने काही राज्यांमध्ये पावासाची शक्यता वर्तवली आहे. पावसाची शक्यता असलेल्या राज्यांमध्ये बिहार, झारखंड, ओडिसा, पश्चिम बंगाल, सिक्किम, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या भागामध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर आज महाराष्ट्रातील विदर्भात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याचबरोबर 14 आणि 15 जानेवारीला म्हणजे आज आणि उद्या अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा या ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.\n← राज्य कला प्रदर्शनासाठी कलावंतांकडून कलाकृती सादर करण्याचे आवाहन\nफायझरची एमआरएनए लस उपलब्ध करून द्या – मोहन जोशी यांची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी →\nRain Alert : विदर्भात पुढील तीन दिवस अवकाळी पावसाची शक्यता\nयेत्या विकेंडला राज्यात अनेक ठिकाणी हलक्या ते मुसळधार पावसाची शक्यता\nपुढील चार दिवस उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस तर विदर्भात गारपीटीची शक्यता\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने भव्य रोजगार मेळावा संपन्न\nअनुप जलोटा, राहुल देशपांडे यांच्या गायनाने १५ व्या वसंतोत्सवाचा समारोप\nबाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त येरवडा गावात शिवसेना शाखा वार्ता फलकाचे उद्घाटन\nबाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेनेतर्फे पोलिसांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप\nनाना पटोलेंचे वक्तव्य दारुड्या गावगुंडासारखे – चंद्रकांत पाटील\nAFC Women’s Asia Cup – चीनचा इराणविरुद्ध दणकेबाज विजय\nपुणेकरांना किंचित दिलासा – रविवारी 6 हजार 299 नवीन कोरोना रुग्ण\nपद्मविभूषण पं बिरजू महाराज यांना नंदकिशोर कल्चरल सोसायटी द्वारे भावपूर्ण श्रद्धांजली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00676.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://marathiparenting.firstcry.com/articles/nirogi-balasathi-pregnancy-darmyan-khalle-pahije-%E0%A5%A7%E0%A5%AB-annpadarth-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A5%A7%E0%A5%AB-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5/?ref=interlink", "date_download": "2022-01-23T21:58:46Z", "digest": "sha1:WPOJHUIUKEZLRQUVRGTASYZ3XIQFAADG", "length": 40232, "nlines": 247, "source_domain": "marathiparenting.firstcry.com", "title": "गर्भवती स्त्रीचा आहार - गर्भधारणेदरम्यान खाल्ले पाहिजेत असे १५ पोषक अन्नपदार्थ | 15 Healthy Foods to Eat during Pregnancy in Marathi", "raw_content": "\nदर महिन्याला होणारा बाळाचा विकास\nमोठी मुले (५-८ वर्षे)\nटॉईज, बुक्स अँड स्कुल\nबर्थ डे अँड गिफ्ट्स\nदर महिन्याला होणारा बाळाचा विकास\nमोठी मुले (५-८ वर्षे)\nटॉयज़, बुक्स एंड स्कूल\nबेबी गियर एंड नर्सरी\nHome गर्भारपण आहार आणि पोषण निरोगी बाळासाठी गर्भधारणेदरम्यान खाल्ले पाहिजेत असे १५ अन्नपदार्थ\nनिरोगी बाळासाठी गर्भधारणेदरम्यान खाल्ले पाहिजेत असे १५ अन्नपदार्थ\nगर्भधारणा, हा जरी स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा टप्पा असला तरी त्यासोबत येणाऱ्या आयुष्यात मानसिक आणि शारीरिक ताणाला तिला सामोरे जावे लागते. म्हणूनच गर्भवती स्त्रीने त्यांच्या आयुष्याच्या ह्या टप्प्यावर स्वतःची काळजी घेतली पाहिजे. हा काळजी घेण्याचा जेव्हा विषय येतो तेव्हा, आहार आणि पोषण, गर्भधारणेदरम्यान कुठले अन्नपदार्थ खाल्ले पाहिजेत ह्याला विशेष महत्व येते. गर्भवती स्त्रीने स्वतःसाठी आणि बाळासाठी पोषणाची विशेष काळजी घेतली पाहिजे.\nअभ्यासाद्वारे असे दिसून आले आहे की गर्भवती स्त्रीला दररोज ३०० जादा कॅलरीजची आवश्यकता असते. ही जास्तीची ऊर्जा भागवण्यासाठी १२०० मिग्रॅ कॅल्शियम, ६००–८०० मिग्रॅ फोलेट तसेच २७ मिग्रॅ लोहाची गरज असते.\nज्या आहारात वरील सर्व पोषणमूल्यांचा समावेश असतो तो खूप अवघड आहे असे वाटू शकते, परंतु आनंदाची बाब जास्तीचे पोषण मिळवणे म्हणजे जितके वाटते तितके काही ते अवघड नाही. आपले पोषण आपण कुठल्या अन्नपदार्थांची निवड करतो त्यावर अवलंबून आहे. गर्भधारणेदरम्यान खावेत अशा अन्नपदार्थांविषयी अधिक माहिती करून घेण्यासाठी हा लेख वाचा.\nगर्भवती स्त्रीसाठी १५ पोषक अन्नपदार्थांची यादी\nनिरोगी बाळासाठी गर्भधारणेदरम्यान आवश्यक असलेल्या पदार्थांची यादी\nअंडी, हा एक उत्कृष्ट अन्नपदार्थ मानला जातो आणि प्रथिने, व्हिटॅमिन्स, खनिजद्रव्ये ह्यांचा तो उत्तम स्रोत आहे. प्रथिनांमध्ये असलेले अमिनो ऍसिड्स हे पेशींच्या निर्मितीसाठी तसेच दुरुस्तीसाठी महत्वाच��� असतात. विशेषकरून निरोगी बाळा होण्यासाठी ते आवश्यक असतात.\nएका अंड्यामध्ये ८० कॅलरीज असतात तसेच त्यामध्ये लागणारी प्रथिने, चरबी, व्हिटॅमिन्स आणि खनिजद्रव्यांचा समावेश होतो. ही सगळी पोषणमूल्ये बाळाच्या वाढीसाठी आणि विकासासाठी गरजेची असतात. तसेच, एका अंड्यामध्ये ११२ मिलिग्रॅम कोलिन असते आणि ते गर्भवती स्त्रीला आवश्यक मात्रेच्या १/४ इतके असते. कोलिन हे बाळाच्या मेंदूच्या आणि मज्जासंस्थेच्या विकासासाठी महत्वाचे असते.\nअंडी सहजपणे उबलब्ध होणारा अन्नपदार्थ आहे आणि वाढलेल्या पोषणाच्या गरजा भागवण्यास ते मदत करते.\nटीप: एका वेळेला दोन अंड्यांचे ऑम्लेट हे आठवड्यातून तीनवेळा किंवा दिवसाआड करणे तसे सोपे आहे. भाज्या आणि चीझ घालून केल्यास ते चविष्ट तर होतेच पण पोषणमूल्ये सुद्धा वाढतात. जर तुम्हाला तळलेले अन्नपदार्थ नको असतील तर अंडी उकडून फ्रिज मध्ये ठेवल्यास, लागेल तेव्हा त्यांचा आहारात समावेश करणे सोपे जाते. तुम्हाला जेव्हा भूक लागलेली असेल तेव्हा उकडलेले अंडे घेऊन ते खा. तुम्ही उकडलेल्या अंड्यांचे सलाड करण्याचा सुद्धा विचार करू शकता. काही स्त्रिया गर्भधारणेदरम्यान मांस खाण्याचे टाळतात त्यामुळे मांसामधून मिळणाऱ्या प्रथिनांचा पर्याय म्हणून अंडी उत्तम स्रोत आहे.\nबऱ्याच काळापासून सीरिअल्स चे आरोग्यविषयक फायदे सगळ्यांना माहिती आहेत. फोर्टिफाईड सीरिअल्स मध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि आयोडीन जास्त प्रमाणात असतात.\nसीरिअल्स, विशेषकरून संपूर्ण तृणधान्ये सीरिअल्स मध्ये पचनासाठी आवश्यक तंतुमय पदार्थ जास्त प्रमाणात असतात. गर्भधारणेदरम्यान हे महत्वाचे असते कारण संप्रेरकांमधील बदलांमुळे अनपेक्षितरित्या केव्हाही भूक लागू शकते. खनिजद्रव्ये आणि व्हिटॅमिन्सच्या फायद्याव्यतिरिक्त सीरिअल्समुळे गर्भवती स्त्रीच्या आहारात दुधाचा सुद्धा समावेश होतो आणि त्यासोबतचे फायदे सुद्धा मिळतात.\nटीप: फोर्टिफाईड सीरिअल्सचा तुमच्या आहारात समावेश योग्य प्रकारच्या सीरिअल्सची निवड करणे खूप आवश्यक आहे. गर्भवती महिलांनी जास्त तंतुमय पदार्थ आणि फॉलिक ऍसिड आणि कमी साखर असलेल्या सीरिअल्सची निवड केली पाहिजे. जे सीरिअल्स तुम्ही निवडता त्यामध्ये कर्बोदके जास्त प्रमाणात असले पाहिजे ज्यामुळे शरीरास आवश्यक ऊर्जा मिळते. जरी दररोज नाश्त्यासाठी सीरिअल्स खाणे अपेक्षित नसले तरी आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा सीरिअल्स खाणे पुरेसे आहे. तुम्ही सीरिअल्स नुसते दूध घालून खाऊ शकता किंवा त्यामध्ये सुकामेवा, बेरी आणि फळे सुद्धा घालून खाऊ शकता.\nकेळी म्हणजे निसर्गाचे एक मोठे वरदान आहे आणि गर्भवती स्त्रीसाठी ते सर्वोत्तम अन्न आहे. एका केळ्यामध्ये १०० पेक्षा जास्त कॅलरीज असतात आणि फॉलिक ऍसिड, व्हिटॅमिन बी–६, कॅल्शिअम आणि पोटॅशिअम ह्यांचा तो उत्तम स्रोत आहे. तसेच, केळ्यामध्ये जास्त प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असतात आणि त्यामुळे शरीरातील ऊर्जा वाढते.\nटीप: गर्भवती स्त्री दिवसातून ३–४ केळी खाऊ शकते आणि गर्भधारणेदरम्यान वाढलेली भूक शमवू शकते. एका केळ्यासोबत दुधाचा एक ग्लास घेतल्यास ते एका जेवणासारखे होईल. तसेच तुम्ही केळी आणि दुधाची स्मूदी करू शकता.\nरताळ्यामध्ये तंतुमय पदार्थ, फॉलिक ऍसिड, व्हिटॅमिन सी आणि बीटा–कॅरोटीन असते. पोटातील बाळासाठी रताळ्यामध्ये असलेले बीटा–कॅरोटीन हे महत्वाचे असते. शरीरामध्ये बीटा–कॅरोटिनचे रूपांतर व्हिटॅमिन अ मध्ये होते. व्हिटॅमिन अ हे बाळाच्या वाढीसाठी, आणि पेशी आणि ऊतकांच्या दुरुस्तीसाठी महत्वाचे असते. बाळाला जन्म देतात नुकसान पोहोचलेल्या टिश्यू आणि पेशींच्या दुरुस्तीसाठी सुद्धा ह्याचा उपयोग होतो.\nटीप: रताळे हे वेगवेगळ्या प्रकाराने खाऊ शकता, सर्वात सोपा मार्ग म्हणजे रताळे उकडून खाणे. रताळ्याची साले काढून त्याचे फ्रेंच फ्राईजसारखे तुकडे करून एका बेकिंग ट्रे मध्ये ठेवा आणि ४५ मिनिटांसाठी बेक करा. थोड्या ऑलिव्ह ऑइल मध्ये परतून घेऊन तुम्ही ते वेगवेगळे डीप किंवा सॉस सोबत खाऊ शकता.\n५. फिश लिव्हर ऑइल\nहा ओमेगा–३ फॅटी ऍसिड्सचा समृद्ध स्रोत आहे, माशांपासून विकसित झालेले हे ऑइल (कॉड लिव्हर ऑइल) हे जगभरात त्याच्या आरोग्यविषयक फायद्यांमुळे सर्वांना माहित आहे. फिश लिव्हर ऑइल मध्ये जास्त प्रमाणात व्हिटॅमिन डी EFA आणि DHA असते आणि बाळाच्या मेंदूच्या विकासामध्ये महत्वाचे कार्य करते. फिश लिव्हर ऑइल गर्भवती स्त्रीचे preelampsia पासून संरक्षण करते, ही गर्भारपणातील धोकादायक समस्या आहे.\nटीप: फिश लिव्हर ऑइल हे आहे तसे चमच्याने घेऊ शकता किंवा त्याच्या कॅप्सूल सुद्धा मिळतात. ते किती प्रमाणात घेतले पाहिजे हे तुमच्या डॉक्टरांशी किंवा आहारतज्ञांशी संपर्क स��धून तुम्ही जाणून घेऊ शकता. खूप जास्त प्रमाणात फिश लिव्हर ऑइल घेतल्यास रक्तामध्ये गुंतागुंत निर्माण होते.\nगर्भवती असताना लोहाची कमतरता भासल्यास त्यामुळे थकवा येऊ शकतो. गर्भवती स्त्रीने भरपूर प्रमाणात लोहयुक्त आहार घेणे जरुरीचे असते कारण रक्ताची पातळी वाढल्यामुळे त्यांना दुप्पट लोहाची गरज भासते. मांसामध्ये भरपूर प्रमाणात लोह आणि प्रथिने असतात. चिकन (त्वचा विरहित) हे प्रथिनांचा चांगला स्रोत आहे. बीफ आणि पोर्क व्हिटॅमिन बी, कोलिन आणि लोहाचा पुरवठा करतात.\nटीप: प्रक्रिया केलेले मांस टाळले पाहिजे कारण त्यामुळे संसर्गाचा धोका उंभवतो. भाजलेले चिकन हा चवदार आणि पोटभरीचा उत्तम पर्याय आहे. चिकनच्या मांसल भागाचे तुकडे म्हणजे चवदार अन्न होऊ शकते.\nसंपूर्णधान्ये ब्रेड मध्ये साध्या ब्रेडपेक्षा खूप प्रमाणात तंतुमय पदार्थ, झिंक आणि लोह असते. गर्भवती स्त्रीसाठी हे जास्तीचे तंतुमय पदार्थ, लोह आणि जस्त जरुरीचे असतात.\nटीप: दिवसाला गर्भवती स्त्रीला ३५ ग्रॅम्स किंवा त्यापेक्षा जास्त तंतुमय पदार्थांची गरज असते. संपूर्ण धान्य ब्रेड आहारात घेतल्यास लागणाऱ्या तंतुमय पदार्थांची गरज भागण्यास मदत होते. साधे व्हेजिटेबल सँडविच तुम्ही चहाच्या वेळेला आठवड्यातून ३–४ वेळा बनवू शकता.\n८. नट – बटर्स\nआपल्यापैकी बऱ्याच जणींना शालेय दिवसांमध्ये पीनट बटर सँडविच खाल्लेले आठवत असेल. बऱ्याच लोकांना त्याव्यतिरिक्त इतर नट्स ची माहिती नसते. बदाम, नारळ, ब्राझील नट ह्यांच्यापासून पोषक बटर तयार करता येऊ शकेल ज्यामुळे शरीराला लागणारी असंतृप्त चरबी मिळू शकेल. गर्भवती स्त्रीसाठी चरबीचे प्रमाण सुद्धा आवश्यक असते त्यामुळे त्यांचे पोट भरते तसेच मेंदूच्या सुयोग्य विकासासाठी चरबीची आवश्यकता असते.\nटीप: दररोज फक्त दोन टेबलस्पून पीनट घेतले पाहिजे कारण त्यामध्ये जास्त कॅलरी असतात तसेच चरबीचे प्रमाण सुद्धा जास्त असते. अचानक मधेच भूक लागल्यास पीनट बटर सँडविच किंवा दुसऱ्या कुठल्याही नटचे सँडविच केल्यास तो एक उत्तम पर्याय ठरू शकेल.\nआपल्या शरीरासाठी कर्बोदके घेणे महत्वाचे असते, गर्भवती स्त्रीला तर त्याची जास्त गरज असते. कर्बोदकांमुळे शरीराला दैनंदिन क्रियांसाठी लगेच ऊर्जा मिळते. ओटमील हा ऊर्जेचा उत्तम स्रोत आहे परंतु त्यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी सुद्धा कमी होण्यास मदत होते. तसेच ओटमील हे सेलेनियम, कॅल्शिअम, व्हिटॅमिन बी १ आणि फॉस्फरस ह्यांनी समृद्ध असते.\nटीप: तुमच्या आहारात ओटमीलचा समावेश करण्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे दुधात घालून तो शिजवणे आणि भूक लागेल तेव्हा खाणे.\nसाल्मोन, ओमेगा–३ फॅटी ऍसिड्स, कॅल्शिअम आणि प्रथिनांनी समृद्ध असतात आणि गर्भधारणेदरम्यान तो अन्नपदार्थाचा चांगला पर्याय आहे. ओमेगा–३ फॅटी ऍसिड्स हे बाळाच्या मज्जासंस्थेच्या आणि मेंदूच्या विकासासाठी गरजेचे असतात.\nटीप: तुमच्या आहारात साल्मोनचा समावेश करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे तुम्ही ऑलिव्ह ऑइल मध्ये ते थोडे परतून घेऊन त्यावर मीठ आणि मिरे घालून आठवड्यातून तीन वेळा खाऊ शकता.\nज्या गर्भवती स्त्रियांमध्ये पुरेसे कॅल्शिअमचे प्रमाण नसते अशा स्त्रियांना बाळाला कॅल्शिअमचा पुरवठा होत असल्यामुळे आणखी कमतरता भासू शकते. ग्रीक योगर्ट म्हणजे दुग्धजन्य पदार्थामध्ये कॅल्शिअमचा उत्तम स्रोत आहे, त्यामुळे गर्भधारणेदरम्यान आईच्या शरीराला तर मदत होतेच परंतु बाळाची सुद्धा हाडे आणि दात मजबूत होण्यास मदत होते. तसेच ग्रीक योगर्ट मध्ये असलेल्या बॅक्टेरियांमुळे पचन चांगले होते.\nटीप: बारीक चिरलेली काकडी आणि टोमॅटो योगर्ट मध्ये घाला, चांगले मिक्स करा आणि दररोज शक्य झाल्यास झटपट नाश्ता म्हणून खा.\nब्रोकोली म्हणजे पोटॅशिअम, लोह, फोलेट, व्हिटॅमिन ए, सी आणि के ह्यांचा उत्तम स्रोत आहे. ब्रोकोली मध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात आणि त्यामुळे प्रतिकार प्रणाली मजबूत होते. ज्या गर्भवती स्त्रिया वारंवार ब्रोकोली खातात त्यांच्या बाळाचे जन्मतः वजन चांगले भरते.\nटीप: शिजवलेली ब्रोकोली पास्त्यामध्ये इतर भाज्या आणि मांस घालून केल्यास चविष्ट आणि पोषक आहार होतो.\nआपण मुलांना पुरेसे कॅल्शिअम मिळण्यासाठी रोज ग्लासभर दूध घेण्यास सांगतो परंतु बरीच मोठी माणसे ते घेत नाहीत. वर सांगितल्याप्रमाणे कॅल्शिअम हे बाळाच्या वाढीसाठी आणि विकासासाठी महत्वाचे असते. चरबी–विरहित दुधामुळे लागणारी पोषणमूल्ये मिळतील आणि कमी चरबीमुळे वजनात वाढ होत नाही.\nटीप: दररोज लागणाऱ्या कॅल्शिअमची ३०% गरज एक ग्लास दूध घेतल्यास भागू शकते. गर्भवती स्त्रियांनी दररोज चरबीविरहित दुधाचा एक ग्लास घेतला पाहिजे.\nबीन्स प्रथिने आणि तंतुमय पदार्थानी समृद्ध असतात. बीन्�� मधील पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअम ह्यांचे प्रमाण गर्भवती स्त्रीसाठी गरजेचे असते. बीन्समुळे बद्धकोष्ठता कमी होते, गर्भवती स्त्रियांना बऱ्याचदा बद्धकोष्ठता होते.\nटीप: शिजवलेले बीन्स आणि ब्रेड खाऊ शकता. शिजवलेले बीन्स आणि भात (राजमा चावल) सुद्धा गर्भवती स्त्रियांसाठी एक चविष्ट पर्याय ठरू शकतो.\nचीझ हा कॅल्शिअमचा उत्तम स्रोत आहे आणि त्यामध्ये प्रथिने सुद्धा असतात. काही प्रकारचे चीझ खाणे टाळायचे गर्भवती स्त्रीला सांगितले जाते. शेडर चीझ आणि मोझ्झारेला चीझ हे संपूर्णपणे सुरक्षित आहेत.\nटीप: तुमच्या आवडीचा मोझ्झारेला चीझ पिझ्झा कधीतरी ऑर्डर करून खाल्ल्यास गर्भवती स्त्रीला तिच्या आहारात चीझचा समावेश करता येईल तसेच मजा सुद्धा येईल.\nगर्भधारणेदरम्यान आवश्यक पोषणमूल्यांची गरज खूप वाढते. आईच्या शरीरावर पडलेल्या गर्भधारणेच्या अतिरिक्त ताणाला सामोरे जाण्यासाठी तसेच बाळाला आवश्यक पोषणमूल्यांचा पुरवठा करण्यासाठी ह्या पोषणमूल्यांची गरज भासते. ह्यामध्ये आनांदाची बाब म्हणजे ही वाढलेली पोषणाची गरज तुम्ही आहारात काही अन्नपदार्थांचा समावेश करून सहज भागवू शकता आणि सर्वात मजेदार गोष्ट म्हणजे त्या निमित्ताने तुम्हाला खूप वेगवेगळ्या प्रकारचे अन्नपदार्थ खायला मिळतील.\nगरोदरपणात खावीत अशी १६ सर्वोत्तम फळे\nगरोदरपणात खाऊ नयेत असे २४ अन्नपदार्थ\nबाळाचे स्तनपान सोडवताना - लक्षणे, अन्नपदार्थ आणि घनपदार्थांची ओळख\nप्रसूतीनंतर स्ट्रेच मार्क्स घालवण्यासाठी प्रभावी उपाय\nगर्भधारणेच्या सातव्या महिन्यातील आहार (२५-२८ आठवङे)\nगरोदरपणात तीळ खाणे सुरक्षित आहे का\nगर्भधारणेच्या आठव्या महिन्यातील आहार (२९-३२ आठवङे)\nगरोदरपणात तुम्ही टाळले पाहिजेत असे १० भारतीय अन्नपदार्थ\nगरोदर असताना नारळपाणी पिणे\nगर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात गर्भपात करू शकणारे १८ अन्नपदार्थ\nगर्भारपणाचा पहिला महिना: आवर्जून खावेत आणि टाळायला हवेत असे अन्नपदार्थ\nगरोदरपणात शीतपेये पिणे हानिकारक आहे का\nदुसऱ्या तिमाहीतील आहार व पोषण\nगरोदरपणात तीळ खाणे सुरक्षित आहे का\nदुसऱ्या तिमाहीतील आहार व पोषण\nगरोदरपणात भूक न लागणे: कारणे आणि उपाय\nगर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात गर्भपात करू शकणारे १८ अन्नपदार्थ\nगर्भधारणेच्या चौथ्या महिन्यातील आहार (१३-१६ आठवङे)\nगरोद��पणात शीतपेये पिणे हानिकारक आहे का\nगर्भारपणाचा पहिला महिना: आवर्जून खावेत आणि टाळायला हवेत असे अन्नपदार्थ\nगरोदरपणात तुम्ही टाळले पाहिजेत असे १० भारतीय अन्नपदार्थ\nगरोदरपणात केशर सेवन: फायदे, उपयोग, दुष्परिणाम आणि बरंच काही\nबाळांसाठी घरी तयार केलेले पौष्टिक मिश्रण\nIn this Articleपौष्टिक मिश्रण म्हणजे कायसेरेलॅकचे पौष्टिक मूल्यआपण पॅक केलेली बेबी मिश्रण उत्पादने का वापरू नयेसेरेलॅकचे पौष्टिक मूल्यआपण पॅक केलेली बेबी मिश्रण उत्पादने का वापरू नयेघरी केलेल्या पौष्टिक मिश्रणचे फायदे पौष्टिक मिश्रण वापरून करता येतील अशा रेसिपीसावधानता बाळांसाठी पौष्टिक मिश्रणाच्या लापशीची रेसिपीभरवण्यासाठी टिप्स पौष्टिक मिश्रण कसे साठवावे बाळासाठी अनेक हेल्थ मिक्स पावडरी बाजारात उपलब्ध आहेत आणि त्या तयार करणे देखील सोपे आहे – तयार मिश्रण […]\n‘न’ अक्षरावरून मुलींची अर्थासहित १५० नावे\nजुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – २० वा आठवडा\nजुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – ९ वा आठवडा\nबाळांसाठी लिंबू सुरक्षित आहे का\nबाळाची नखे सुरक्षितपणे कशी कापावीत\nमंजिरी एन्डाईत - July 7, 2020\nजुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – १० वा आठवडा\nफॉर्म्युला फीडिंग विषयी सर्वकाही\nगरोदरपणात ‘नायटा’ हा त्वचेचा संसर्ग होणे – लक्षणे, परिणाम आणि उपाय\nवयाच्या ३५ नंतर गर्भधारणेसाठी प्रयत्न करीत आहात का\nह्या संकेतस्थळावरील माहिती ही ढोबळ स्वरूपाची आहे आणि फक्त शिक्षित करण्याच्या हेतूने ती उपलब्ध आहे. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ किंवा संबंधित आरोग्य सेवा प्रदाता ह्यांच्या सल्ल्याला ती पर्यायी ठरू शकत नाही. आपणास स्वतःच्या अथवा आपल्या बाळाच्या किंवा मुलाच्या आरोग्यविषयक शंका असतील तर कृपया आपल्या वैद्यांशी संपर्क साधावा. आपण हे लक्षात घ्यावे की ह्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या संवाद प्रक्रियेला मर्यादा आहेत. तुम्हाला लागणारी मदत किंवा मिळणारा प्रतिसाद हा फक्त लेखकाकडून दिला जातो. पेरेंटिंग.फर्स्टक्राय.कॉम कुठल्याही चुका, वगळलेली माहिती किंवा कुठलेही चुकीचे भाष्य ह्यांची जबाबदारी घेत नाही. हे संकेतस्थळ वापरताना तुम्हाला सर्व अटी व शर्ती बंधनकारक आहेत असे निर्देशीत करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00676.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://notionpress.com/mr/story/read/12203/she-will-love-you-the-way-moon", "date_download": "2022-01-23T21:46:41Z", "digest": "sha1:HNPX4EYWNAKXGMMXAQBWAAGKMAGQT4TL", "length": 13609, "nlines": 225, "source_domain": "notionpress.com", "title": "#versesoflove - She will love you, The way Moon loves the beauty of DAR | Writing Contest from Notion Press", "raw_content": "आम्हाला संपर्क करा-: 044-4631-5631\nप्रकाशित करा तुमचं पुस्तक मोफत प्रकाशित करा आणि १५०हून अधिक देशांमध्ये विक्री करा\nआउटपब्लिश स्वतः पुस्तक प्रकाशित करण्याचं स्वातंत्र्य आणि पारंपरिक प्रकाशनसंस्थेचं मार्गदर्शन या दोन्हींचा संयोग अनुभवा.\nमार्केटिंगची साधनंतुमच्या पुस्तकाची प्रसिद्धी करून अधिकाधिक वाचकांपर्यंत पोचण्यासाठी आमची साधनं वापरा.\nआव्हानंतुमच्या पुस्तकाची प्रसिद्धी करून अधिकाधिक वाचकांपर्यंत पोचण्यासाठी आमची साधनं वापरा.\n#प्रेमकवितानिकाल पाहा #मन_कागदावर_मोकळं_करानिकाल पाहा\nइंडी ऑथर चॅम्पिअनशिप #4 निकाल पाहा इंडी ऑथर चॅम्पिअनशिप #3 निकाल पाहा\nभारतभरातील स्वतंत्र लेखकांची हजारो पुस्तकं शोधा आणि वाचा\nपुस्तकाच्या दुकानाला भेट द्या\nतुमचं पुस्तक मोफत प्रकाशित करा आणि १५०हून अधिक देशांमध्ये विक्री करा\nस्वतः पुस्तक प्रकाशित करण्याचं स्वातंत्र्य आणि पारंपरिक प्रकाशनसंस्थेचं मार्गदर्शन या दोन्हींचा संयोग अनुभवा.\nतुमच्या पुस्तकाची प्रसिद्धी करून अधिकाधिक वाचकांपर्यंत पोचण्यासाठी आमची साधनं वापरा.\n#प्रेमकविता निकाल पाहा#मन_कागदावर_मोकळं_करानिकाल पाहा\nइंडी ऑथर चॅम्पिअनशिप #4 निकाल पाहा इंडी ऑथर चॅम्पिअनशिप #3 निकाल पाहा\n\"तुमच्याशी संवाद साधून आनंद वाटला. प्रकाशनाची संपूर्ण प्रक्रिया तुम्ही ठरलेल्या वेळेत नियोजनबद्ध रितीने पूर्ण केलीत, हे मला खूप भावलं.\"\nसुब्रत सौरभकुछ वो पल'चे लेखक\nतुम्हाला आवडतील अशा कथा\nकिसी ने फूल दिया तो किसी ने मोबाईल गिफ्ट दिया किसी ने कपडे दिए त Read More...\nआज 14 फरवरी था\nपूरी दुनिया को सुनानी है हर एक शख्स को बतानी है सारे राज खोल दू Read More...\nवो पहली मुलाकात में ही मेरा दिल चुरा ले जाते हैं वो क्योंकि दिल � Read More...\n❤️ प्रेम का संबंध ❤️\nमुश्किल राहों का सहारा हैं हम दोनों भूले रास्तों का ठिकाना है� Read More...\n❤️ हम दोनों ❤️\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nनोशन प्रेसने स्वतः पुस्तक प्रकाशित करण्यासाठी अतिशय सोयीचा मोफत प्रकाशन मंच उपलब्ध करून दिला आहे. यातून केवळ इंग्रजीतच नव्हे, तर हिंदी, तामिळ, बंगाली, मराठी, मल्याळी, गुजराती व कन्नड या भाषांमध्ये पुस्तक प्रका���ित करू इच्छिणाऱ्या लेखकांनाही मदत केली जाते. 'आउटपब्लिश' या आमच्या संमिश्र प्रकाशन कार्यक्रमाद्वारे तुम्हाला स्वतः पुस्तक प्रकाशित करण्यातील सर्व स्वातंत्र्य मिळतं आणि तज्ज्ञांच्या दृष्टिकोनाची मदतही मिळते. त्यामुळे अत्युच्च दर्जाचं पुस्तक प्रकाशित करायला आणि जगभरातील लाखो लोकांचं त्याकडे लक्ष जावं असा मंच उभारायला याचा उपयोग होतो. आमचे पुस्तकविषयक तज्ज्ञ तुमचं पुस्तक एका वेळी एक पान असं प्रकाशित करत असताना तुम्ही निवांत राहू शकता, किंवा आमच्या मोफत प्रकाशन मंचाचा वापर करून स्वतःहून पुस्तक प्रकाशित करू शकता. थोडक्यात, दर्जेदार सेवा आणि अभिनव तंत्रज्ञान यांचा संयोग साधून स्वतःहून पुस्तकं प्रकाशित करण्याचा सर्वोत्तम मार्ग नोशन प्रेस उपलब्ध करून देते. यामुळे स्वतंत्र पुस्तक प्रकाशनाचा पर्याय वापरू इच्छिणाऱ्या कोणत्याही लेखकासाठी नोशन प्रेस हा एक स्वाभाविक पर्याय ठरतो. आमच्या प्रकाशनविषयक तज्ज्ञांशी बोलून तुमच्या प्रकाशनाची योजना मोफत तयार करा आणि 'आउटपब्लिश'द्वारे थेट स्पर्धेत उतरा.\nप्रताधिकार © २०२२ नोशन प्रेस\nवापरविषयक अटी खाजगीपणाचं धोरण संकेतस्थळाचा नकाशा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00676.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"}
+{"url": "https://www.newgenapps.com/mr/aws-2/", "date_download": "2022-01-23T22:20:51Z", "digest": "sha1:7WYPDYK75Z7WV5EB4C2M23S3ZCYS4CSU", "length": 6854, "nlines": 65, "source_domain": "www.newgenapps.com", "title": "एडब्ल्यूएस - NewGenApps - डीपटेक, फिनटेक, ब्लॉकचेन, क्लाउड, मोबाईल, अॅनालिटिक्स", "raw_content": "\nवेब आणि मोबाइल अनुप्रयोग विकास\nऍमेझॉन वेब सेवा (AWS) ऑफर आयटी इन्फ्रास्ट्रक्चर वेब सेवा म्हणून व्यवसायांना सेवा. AWS सुरू ठेवण्यासाठी आवश्यक विश्वासार्हता आणि स्केलेबिलिटी प्रदान करते व्यवसाय अंमलबजावणी, परिणामी कार्यक्षमता वाढते आणि व्यवसाय चपळता\nAWS बरोबर का जावे\nसेटअप मिळविण्यासाठी आणि जलद कार्यान्वित करण्यास सुरुवात करण्यासाठी AWS संस्थांना बरेच फायदे देते. साठी हे विशेषतः फायदेशीर आहे प्रारंभीची सर्व्हर सेटअपसाठी कमी किमतीची गुंतवणूक शोधत आहे आणि त्यांचे सर्व्हर हलवू पाहणाऱ्या उद्योगांसाठी देखील ढग. भौतिक सर्व्हर सेटअपवर AWS प्रदान करणारे फायदे आहेत\nचपळ आणि त्वरित लवचिक\nतुमच्या भेटीसाठी आम्ही अनेक AWS सेवांचे संयोजन वापरतो ढग उपाय आवश्यकता\nएडब्ल्यूएस: एक व्यापक क्लाउड प्लॅटफॉर्म सेवा\nसेटअप मिळविण��यासाठी आणि जलद कार्यान्वित करण्यास सुरुवात करण्यासाठी AWS संस्थांना बरेच फायदे देते. साठी हे विशेषतः फायदेशीर आहे प्रारंभीची सर्व्हर सेटअपसाठी कमी किमतीची गुंतवणूक शोधत आहे आणि त्यांचे सर्व्हर हलवू पाहणाऱ्या उद्योगांसाठी देखील ढग.\nआम्ही काम, राहणे आणि संप्रेषणासाठी तयार आणि विकसित करतो. आम्ही मोठ्या आणि लहान समस्यांचे स्मार्ट, नवीन उपाय शोधण्याच्या उद्देशाने प्रकल्प घेतो.\nसारखे लोड करीत आहे ...\nआमच्या वृत्तपत्राची सदस्यता घ्या\nआमच्या कार्यसंघाकडून नवीनतम बातम्या आणि अद्यतने प्राप्त करण्यासाठी आमच्या मेलिंग यादीमध्ये सामील व्हा.\nआपण यशस्वीरित्या सदस्यता घेतली आहे\nईमेल पत्त्यावर पाठवा आपले नाव आपला ईमेल पत्ता रद्द करा\nपोस्ट पाठवले नाही - आपला ईमेल पत्ते तपासा\nअयशस्वी तपासू ईमेल करा, कृपया पुन्हा प्रयत्न करा\nकेविलवाणा, आपल्या ब्लॉग ईमेलद्वारे पोस्ट सामायिक करू शकत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00676.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://marathiparenting.firstcry.com/articles/party-n-karta-tumchya-mulacha-pahila-wadhdiwas-sajra-karnyache-5-majeshir-marg-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A5%AB-%E0%A4%AE%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97/", "date_download": "2022-01-23T22:32:14Z", "digest": "sha1:Q2CMEQRWHQ2AJX3GIRL74BBBPBUAGYLQ", "length": 22848, "nlines": 199, "source_domain": "marathiparenting.firstcry.com", "title": "पार्टीशिवाय पहिला वाढदिवस कसा साजरा कराल? | How to Celebrate First Birthday Without a Party in Marathi", "raw_content": "\nदर महिन्याला होणारा बाळाचा विकास\nमोठी मुले (५-८ वर्षे)\nटॉईज, बुक्स अँड स्कुल\nबर्थ डे अँड गिफ्ट्स\nदर महिन्याला होणारा बाळाचा विकास\nमोठी मुले (५-८ वर्षे)\nटॉयज़, बुक्स एंड स्कूल\nबेबी गियर एंड नर्सरी\nHome बाळ खेळ आणि क्रियाकलाप पार्टी न करता तुमच्या मुलाचा पहिला वाढदिवस साजरा करण्याचे ५ मजेशीर मार्ग\nपार्टी न करता तुमच्या मुलाचा पहिला वाढदिवस साजरा करण्याचे ५ मजेशीर मार्ग\nपहिल्या वाढदिवसाची पार्टी न करण्याची कारणे\nपार्टीशिवाय आपल्या बाळाचा पहिला वाढदिवस कसा साजरा करावा\nआपल्या छोट्या बाळाचा पहिला वाढदिवस हा एक महत्त्वाचा प्रसंग आहे. हा दिवस अफाट आनंद घेऊन येतो आणि तुम्ही तो आनंद तुमच्या प्रियजनांसोबत सामायिक करू इच्छित आहात. तुम्ही एखाद्या संध्याकाळी फुग्यांची सजावट करून त्याचा वाढदिवसाचे नियोजन करत असाल. हो ना\nपरंतु तुम्हाला खरंच अशी मोठी पार्टी करायची आहे का जी तुमच्या बाळाला आठवणार देखील नाही खरं तर हा दिवस कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्याचा दिवस आहे. बाळाला आवडणाऱ्या आणि त्याला आनंदित करणाऱ्या गोष्टी करणे हे फार महत्वाचे आहे.\nपहिल्या वाढदिवसाची पार्टी न करण्याची कारणे\nजेव्हा तुमच्या बाळाला चांगले समजू लागेल आणि तो पार्टीचा आनंद घेऊ लागेल तेव्हा नक्कीच तुम्ही त्याच्या वाढदिवसाची पार्टी देऊ शकता. तुमच्या बाळाला पहिल्या वाढदिवसाची पार्टी न देण्याची कारणे खालीलप्रमाणे.\n१. तुमच्या बाळाला सगळ्या गोष्टी आठवतील, अशा टप्प्यावर बाळ अद्याप पोहोचलेले नाही. ते क्षण फक्त आपल्या कॅमेर्यामध्ये टिपण्यासाठी इतका खर्च करणे आवश्यक आहे का ते सर्व फोटो पाहिल्यानंतरही, तुमच्या मुलाला काहीच आठवणार नाही.\n२. वाढदिवसाच्या पार्टीसाठी खूप रोख रकमेची आवश्यकता असते. आपण भविष्यातील वाढदिवसासाठी किंवा तुमच्या मुलाच्या भविष्यासाठी पैसे वाचवू शकता. असे केल्याने त्यांच्या शिक्षणासाठीचा पाया भक्कम होऊ शकतो.\n३. ही पार्टी खरेतर मुलासाठी नसतेच. ज्याच्या साठी ही पार्टी केली त्याला ते नंतर आठवणार सुद्धा नाही. त्याला जेव्हा समजायला लागेल तेव्हा त्याला सगळ्या पाहुण्यांची पुन्हा एकदा ओळख करून द्यावी लागेल.\n४. बहुतेक वेळा असे घडते कि अनोळखी चेहरे असलेली पार्टी तुमच्या मुलासाठी आनंद घेण्यासाठी खरोखर योग्य नाही. त्यामुळे त्याचा मूड बिघडू शकतो.\n५. तुमचे बाळ तुमच्या आयुष्यात येणे हे किती भाग्याचे आहे आणि त्याच्या आयुष्यातील हा क्षण अत्यंत महत्वाचा आहे. आपल्या कुटुंबियांसह आणि जवळच्या लोकांसह ह्या दिवसाचा आनंद घ्या.\n६. सर्व भेटवस्तू आणि कार्ड, नोट्स तुमच्यासाठी असतील आणि त्याला ते वाचता येणार नाही.\n७. आपल्याला सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकण्याची गरज नाही. अधिक पसंती मिळवण्यासाठी फक्त काही फोटो अपलोड करणे फायदेशीर नाही.\nपार्टीशिवाय आपल्या बाळाचा पहिला वाढदिवस कसा साजरा करावा\nआपण नेहमीच बाळासोबत दर्जेदार वेळ घालविण्यावर लक्ष केंद्रित करू शकता. येथे काही कल्पना आहेत ज्या आपण नेहमी वापरू शकता.\nतुम्ही कदाचित बरेच दिवस सुट्टीवर जाण्याची वाट पहात आहात. मागील वर्ष कदाचित खूपच व्यस्त असेल आणि तुम्हाला त्याच रुटीनचा कंटाळा आला असेल. बाळासाठी अनुकूल अशा ठिकाणी म्हणजेच हिल स्टेशन आणि बीच रिसॉर्टला भेट द्या. आपले मुल संवेदनाक्षम अवस्थेतून जात आहे आणि त्यामुळे त्याला निसर्ग रोमांचक वाटेल. आपल्या मुलास त्याच्या हातावरून वाहणारे पाणी किंवा पायांचे चुंबन घेणारे गवत ह्यांचा अनुभव घेऊ द्या किंवा त्यांना समुद्राच्या किनारी फक्त वाळूवर खेळू द्या.\n२. प्राणीसंग्रहालयाला भेट द्या\nआपल्या प्रियजनांबरोबर घालवण्यासाठी हा चांगला वेळ आहे. आपल्या मुलाला प्राणी पाहून आनंद घेऊ द्या. त्याला घराबाहेर काढण्यासाठी आणि त्याच्या मित्रांना भेटण्यासाठी ही योग्य वेळ आहे. आपल्या मुलास हे नंतर लक्षात राहणार नाही पण त्याच्यासाठी तो एक मजेदार अनुभव असेल. एखाद्या प्राण्यासह वाढदिवसाचे चित्र घ्या आणि भविष्यातील संदर्भांसाठी स्मरणिका म्हणून ठेवा.\n३. खास फोटो सेशनची व्यवस्था करा\nप्रत्येकाला चांगले फोटो आवडतात. आपल्या मुलास कदाचित आता आवडत नाही परंतु नंतर कौटुंबिक अल्बम बघताना तो त्यांना नक्कीच त्यामध्ये रममाण होईल. हे सर्व आठवणींविषयी आहे आणि आपले मूल जास्त काळ बाळ राहणार नाही. भविष्यासाठी असे स्पष्ट फोटो आपल्याकडे ठेवणे मजेदार आहे. बाळांचे फोटो काढणारे तज्ञ फोटोग्राफर आहेत ज्यांना आपल्या मुलाला आरामदायक कसे करावे हे माहित असते. काही दिवे आणि सोयीस्कर प्रॉप्ससह, आपण बरीच मजा करू शकता. प्रसंग लक्षात राहावा म्हणून बाळाबरोबरही पोझ देऊ शकता. छायाचित्रकार कोणतेही थेट फ्लॅश वापरत नाही याची खात्री करुन घ्या. प्रकाश आपल्या मुलाच्या डोळ्यांसाठी संवेदनशील असू शकतो.\n४. अनाथाश्रमात साजरा करा\nजर आपण खरोखर पार्टीशिवाय पहिला वाढदिवस कसा साजरा करावा याबद्दल विचार करत असाल तर अनाथाश्रमात साजरा करणे ही एक चांगली कल्पना आहे. या देशात बऱ्याच मुलांना पालक नसतात. त्यापैकी बरेच लोक कुटुंबाचा आनंद घेऊ शकत नाहीत. अशा मुलांससोबत तुम्ही केक शेअर करून आनंद घेऊ शकता तसेच तुमच्या मुलास त्याच्या वयाच्या मुलांसोबत वेळ घालवता येईल.\n५. एक खास केक आणा\nकेक आणायला काही विशेष पार्टीची आवश्यकता नाही. तुम्हाला हवा तसा केक तुम्ही तयार करून घेऊ शकता. एक छोटासा केक आणला तरी चालेल. फक्त वाढदिवसाचे गाणे प्ले करा, वाढदिवसाचा केक कापा आणि आपल्या मुलाने मेणबत्त्या कशा फुंकल्या ते पह��. हे सगळे खूप मजेदार असेल आणि आपण हे सर्व आपल्या फोनवर रेकॉर्ड करू शकता. ह्या गाण्यावर तुमचे मूल नाचू लागेल आणि गोड केक त्यांना खायला आवडेल.\nदिवसाच्या शेवटी, तुम्हाला समजेल की तुमच्या बाळासाठी तुम्ही केलेल्या ह्या सर्व गोष्टी त्याच्यासाठी अगदीच योग्य होत्या. प्रिय व्यक्तींबरोबर एक छान आणि आरामदायक दिवस घालवणे सर्वात जास्त महत्त्वाचे आहे. तसेच तुमच्या बाळाला ह्या दिवसाचा आनंद घेताना बघणे म्हणजे मोठे समाधान असते.\nबाळांसाठी झिंक ऑक्साईड वापरणे सुरक्षित आहे का\nतुम्ही लहान बाळे आणि मुलांना सर्दी खोकल्यासाठी औषधे द्यावीत का\nलहान मुलांना होणारा विषाणूंचा संसर्ग\nमंजिरी एन्डाईत - March 7, 2020\nIn this Articleविषाणूंचा संसर्ग म्हणजे कायमुलांमधील विषाणूजन्य आजाराची कारणे विषाणूंमुळे होणारे सर्वसामान्य आजार लहान मुलाला विषाणूंचा संसर्ग झाल्याची चिन्हे आणि लक्षणे निदान मुलांना विषाणूंचा संसर्ग झाल्यास त्यावर उपचारपद्धती तुमच्या मुलास झालेला विषाणूंचा संसर्ग बरा करण्यासाठी घरगुती उपायमुलांमध्ये विषाणूंचा संसर्ग किती वेळ राहतोमुलांमधील विषाणूजन्य आजाराची कारणे विषाणूंमुळे होणारे सर्वसामान्य आजार लहान मुलाला विषाणूंचा संसर्ग झाल्याची चिन्हे आणि लक्षणे निदान मुलांना विषाणूंचा संसर्ग झाल्यास त्यावर उपचारपद्धती तुमच्या मुलास झालेला विषाणूंचा संसर्ग बरा करण्यासाठी घरगुती उपायमुलांमध्ये विषाणूंचा संसर्ग किती वेळ राहतोलहान मुलाला विषाणू झाल्यास काय अपेक्षित आहेलहान मुलाला विषाणू झाल्यास काय अपेक्षित आहेह्या धोकादायक लक्षणांवर लक्ष ठेवा तुमच्या मुलाचे शरीर […]\n८ महिन्यांच्या बाळाचे विकासाचे टप्पे\nतुमचे ११ आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी\nमुलांना योग्य प्रकारे ‘ नाही ‘ कसे म्हणावे\nबालदिनाच्या सर्वोत्तम शुभेच्छा, कोट्स, मेसेजेस आणि स्लोगन\nमुलांसाठी १० सुप्रसिद्ध भारतीय देशभक्तीपर गीते (रचनेसह)\nजुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – ३६ वा आठवडा\n‘प’ अक्षरावरून मुलांची अर्थासहित १५० नावे\n१७ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास\nमातृदिनासाठी तुमच्या आईला पाठवण्यासाठी कोट्स, मेसेजेस आणि शुभेच्छासंदेश\nह्या संकेतस्थळावरील माहिती ही ढोबळ स्वरूपाची आहे आणि फक्त शिक्षित करण्याच्या हेतूने ती उपलब्ध आहे. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ किंवा संबंधित आरोग्य सेवा प्रदाता ह्यांच्या सल्ल्याला ती पर्यायी ठरू शकत नाही. आपणास स्वतःच्या अथवा आपल्या बाळाच्या किंवा मुलाच्या आरोग्यविषयक शंका असतील तर कृपया आपल्या वैद्यांशी संपर्क साधावा. आपण हे लक्षात घ्यावे की ह्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या संवाद प्रक्रियेला मर्यादा आहेत. तुम्हाला लागणारी मदत किंवा मिळणारा प्रतिसाद हा फक्त लेखकाकडून दिला जातो. पेरेंटिंग.फर्स्टक्राय.कॉम कुठल्याही चुका, वगळलेली माहिती किंवा कुठलेही चुकीचे भाष्य ह्यांची जबाबदारी घेत नाही. हे संकेतस्थळ वापरताना तुम्हाला सर्व अटी व शर्ती बंधनकारक आहेत असे निर्देशीत करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00677.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/138049/?utm_source=hhvacha", "date_download": "2022-01-23T21:22:54Z", "digest": "sha1:6CONFHRIU6T4UW73Y5X5JFWUASEQ2U6P", "length": 17061, "nlines": 81, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " ' एलआयसीला 'चुना' लावणारा, हर्षद मेहताच्याही आधीचा 'बिगबूल'", "raw_content": "\nएलआयसीला ‘चुना’ लावणारा, हर्षद मेहताच्याही आधीचा ‘बिगबूल’\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nव्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल\nआर्थिक घोटाळा’ म्हंटलं की आपल्याला प्रामुख्याने तेलगी, हर्षद मेहता, नीरव मोदी ही नावं आठवतात. जेव्हापासून शेअर मार्केट, स्टॉक एक्सचेंज हे सामान्य माणसांना कळायला लागले तेव्हापासून आपण ‘स्कॅम’ सारख्या गोष्टींमध्ये रुची घ्यायला लागलो असं म्हणता येईल. पण,आर्थिक घोटाळ्याचा इतिहास बघितला तर एक लक्षात येतं की, स्वतंत्र भारताचा पहिला घोटाळा हा १९५७ मध्ये झाला होता.\nया आर्थिक घोटाळ्याचं नाव ‘मुंद्रा घोटाळा’ हे होतं. कोलकत्ता येथे रहाणारे उद्योगपती हरिदास मुध्रा हे या घोटाळ्याचे सूत्रधार होते. आपल्या सर्वांचे पैसे जमा असलेलं ‘जीवन बिमा निगम’ म्हणजेच ‘एलआयसी’ यांना चक्कर मध्ये घेऊन हा घोटाळा करण्यात आला होता. हरिदास मुंद्रा यांनी हे कसं शक्य केलं कुतूहल म्हणून जाणून घेऊयात.\nअब्जावधी रुपयांचा महाघोटाळा केलाय सहारणपूरच्या “तीन भावांनी”\n‘मिस्टर क्लीन’ ते ‘बोफोर्स’ घोटाळा : राजीव गांधींची प्रतिमा – पत्रकार शेखर गुप्तांच्या लेखणीतून\nहरिदास मुंद्रा हे कोलकत्ता येथे इलेक्ट्रिक बल्बची विक्री करणारे व्यापारी होते. त्यासोबतच ते शेअ�� मार्केट चे ‘सट्टेबाज’ सुद्धा होते. बनावट शेअर्सचा मदतीने अल्पावधीतच त्यांनी स्टॉक एक्सचेंज मध्ये लिस्टिंग केलं आणि मार्केट मधून पैसे उभे करण्याची त्यांनी सुरुवात केली होती. आपला व्यवसाय वाढवण्यासाठी हरिदास मुंद्रा यांनी एलआयसी समोर त्यांच्या उद्योगात गुंतवणूक करण्याचा प्रस्ताव ठेवला होता.\nआमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :\nलोकांचा पैसा कुठेही गुंतवणूक करण्याचा निर्णय एलआयसी ची ‘इन्व्हेस्टमेंट कमिटी’ घेत असते. तुमच्या कंपनीची मागच्या तीन वर्षांची बॅलन्स शीट तपासणं, पुढील काही वर्षातील योजनांचा अंदाज घेणे, कागदपत्रांची पडताळणी करणे अशी एक यंत्रणा गुंतवणुकीचा निर्णय घेण्यासाठी कार्यरत असते.\nहरिदास मुंद्रा हे जेव्हा एलआयसी समोर गुंतवणुकीचा प्रस्ताव घेऊन गेले तेव्हा मात्र ‘इन्व्हेस्टमेंट कमिटी’ला धाब्यावर बसवण्यात आलं आणि थोडी थोडकी नाही तर तब्बल १,२६,८६,१०० रुपयांची गुंतवणूक करण्यासाठी काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी मान्यता दिली. काही सरकारी अधिकारी, राजकीय नेते यांचा सुद्धा या घोटाळ्यात समावेश होता अशी कुणकूण त्यावेळी प्रसारमाध्यमांना लागली होती.\nआर्थिक घोटाळ्यांची मोठी आकडेवारी ऐकून आज जरी आपली नजर सरावली असली तरी १९५७ च्या काळात १.२६ कोटी ही रक्कम खूप मोठी होती. प्रकरण संसदेपर्यंत गेलं होतं.\nकाँग्रेसचे तत्कालीन खासदार फिरोज गांधी यांनी ‘मुंद्रा’ घोटाळ्याची चौकशी व्हावी अशी मागणी केली. फिरोज गांधी हे नात्याने पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे जावई सुद्धा होते, म्हणून हे प्रकरण आणि त्यावर्षीचं लोकसभा अधिवेशन हे जास्तच गाजलं होतं.\nफिरोज गांधी यांनी या प्रकरणावरून एलआयसीकडे स्पष्टीकरण तर मागितलंच. शिवाय, त्यांनी भारत सरकारचे प्रमुख आर्थिक सल्लागार एच.एम.पटेल आणि अर्थमंत्री टी.टी.कृष्णम्माचारी यांच्यावर ही आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी एलआयसीवर दबाव टाकण्याचे आरोप सुद्धा करण्यात आले होते.\nफिरोज गांधी यांनी आपल्याकडे एच.एम.पटेल यांच्यात झालेल्या पत्रव्यवहाराची प्रत असल्याचं सुद्धा लोकसभेत सांगितलं होतं. पंतप्रधान पंडित नेहरु यांनी त्यावेळी माजी सरन्यायाधीश एम.सी.चंगला यांच्या नेतृत्वाखाली एका चौकशी समितीची स्थापना केली.\nआज इतक्या मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञान उपलब्ध असूनही कोणत्याही आर्थिक घोटाळ्याची वर्षानुवर्षे सुरू असलेल्या चौकशी बद्दल ऐकत, वाचत असतो. त्या काळात मात्र, एम.सी.चंगला यांनी या प्रकरणाच्या चौकशीचा अहवाल केवळ २४ दिवसांत सादर केला.\nया अहवालाचं वाचन हे सामान्य जनतेला उपलब्ध करून देण्यात आलं होतं. अहवालात हे सत्य समोर आलं की, “आर्थिक गुंतवणूक करण्यामागे एलआयसीचा संथ मार्केट मध्ये तेजी आणणे हा उद्देश होता. पण, असं करतांना त्यांनी हरिदास मुंद्रा यांच्या आर्थिक व्यवहारांचा सखोल अभ्यास केला नाही.”\nएलआयसीच्या ‘इन्व्हेस्टमेंट कमिटी’ने या प्रकरणावर भाष्य करतांना हा दाखला दिला की, “हरिदास मुंद्रा यांनी १९५६ मध्ये सुद्धा काही कंपन्यांचे बनावट शेअर्स तयार करून मार्केट मधून पैसे उचलण्याचा प्रयत्न केला होता. एलआयसी ने हरिदास मुंद्रा यांना पैसे देण्याआधी आम्हाला विचारलं असतं तर आम्ही ही माहिती त्यांना नक्कीच दिली असती.”\nमाजी सरन्यायाधीश एम.सी.चंगला यांच्या या अहवाला नंतर हे स्पष्ट झालं होतं की, हरिदास मुंद्रा यांना पैसे देण्यासाठी एलआयसीवर राजकीय दबाव टाकण्यात आला होता. या सूनवणीनंतर अर्थमंत्री श्री. कृष्णम्माचारी यांना १८ फेब्रुवारी १९५८ रोजी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.\nरिजर्व्ह बँकेचे तत्कालीन गव्हर्नर अय्यंगर यांची सुद्धा या प्रकरणात दोन वेळेस चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर रिजर्व्ह बँकेने स्टेट बँक ऑफ इंडिया सोबत इतर आठ बँकांची चौकशी केली होती.\nको-ऑप बँक घोटाळा काय आहे तुमचे पैसे अशा इतर कोऑप बँकेत सुरक्षित आहेत का तुमचे पैसे अशा इतर कोऑप बँकेत सुरक्षित आहेत का\nदक्षिण आफ्रिकेत घोटाळा करून गब्बर झालेल्या भारतीय गुप्ता कुटुंबाची “राजाचा रंक” होण्याची कहाणी\nचौकशी दरम्यान हे समोर आलं होतं की, हरिदास मुंद्रा यांच्यावर आधीच ९ बँकांचं मिळून ३.३ कोटी रुपयांचं मूळ कर्ज होतं, जे १९५६ मध्ये १५.६ कोटी रुपयांपर्यंत गेलं होतं. तरीही, एलआयसीने मुंद्रा यांच्या कंपनीत गुंतवणूक करणं हे चुकीचं आहे हे स्पष्ट झालं होतं.\nरिजर्व्ह बँकेचे गव्हर्नर अय्यंगर यांनी स्वतःची खुर्ची या प्रकरणानंतरही वाचवली होती हे विशेष आहे. हरिदास मुंद्रा यांना मात्र या प्रकरणात दोषी ठरवून २२ वर्षांच्या पोलीस कोठडीची शिक्षा देण्यात आली होती.\nस्वतंत्र भारतात झालेला हा पहिला आर्थिक घोटाळा हा येणाऱ्या काळात होऊ घातलेल्या घोटाळ्यांची नांदी होता असं आपण आज म्हणू शकतो.\nआमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :\nव्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल\nशेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप\nआता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \n← ४००० वर्षांपूर्वी भारतात होता धातूचा रथ : पाश्चात्यांनी मान्य करून लपवलेला इतिहास\nपुष्पामधल्या रश्मीकाच्या फिटनेसचं, भारी फिगरचं सिक्रेट जाणून घ्या… →\n‘चुडैल’: ५० वर्ष काश्मीरला सांभाळणाऱ्या राणीच्या नावानेही शत्रूचा थरकाप उडायचा\nरामायण, महाभारतापुर्वी इतिहासातील हे पहिलं महायुद्ध भारतभूमीवर लढलं गेलं होतं\nMay 7, 2021 इनमराठी टीम 4\n“नेपोलियन” सारखा शूर योद्धा इतका हळवा, रोमँटिक असेल यावर विश्वास बसेल का\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00677.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.kolaj.in/published_article.php?v=politics-behind-sushant-singh-rajput-caseNM2082033", "date_download": "2022-01-23T21:39:32Z", "digest": "sha1:DOS56H45RYL4OWU7RIRYBFADEIOZBHJQ", "length": 22097, "nlines": 136, "source_domain": "www.kolaj.in", "title": "अमर्याद सुरूय प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणं| Kolaj", "raw_content": "\nअमर्याद सुरूय प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणं\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nसुशांत सिंग प्रकरणात आधी कुणीच पुढे येऊन गुन्हा न नोंदवल्यामुळे मुंबई पोलिसांनी एफआयआर नोंदवली नव्हती. पण या प्रकरणाची संवेदनशीलता पाहता त्याचा तपास घेणं त्यांनी थांबवलं नव्हतं. बिहार पोलिसांकडे सुशांतच्या पालकांनी एफआयआर नोंदवली तिथपासून या प्रकरणाला राजकीय वळण मिळालं. या प्रकरणाचा वापर करून सगळेच आपापला स्वार्थ साधून घेतायत.\nसुशांत सिंग राजपूतच्या करूण अंतानंतरही त्याच्या मृत्यूभोवती उठलेलं वादळ शमलेलं दिसत नाही. हे वादळ मुळात सुरू झालं तेव्हा अनेक टीवी चॅनेलने याबाबतीत वेगवेगळे तर्क-वितर्क मांडायला सुरूवात केली. या सगळ्या तर्कांच्या तळाशी एकच आक्षेप होता की, सुशांतचं मरण हे अचानक होतं. मुंबई पोलिसांनी घाईघाईत या घटनेचा तपास केला आणि लागल��च सुशांतनी आत्महत्या केली आहे, या निष्कर्षापर्यंत पोलिस पोचले.\nया सगळ्या केसला सुशांतच्या मृत्यूच्या दोन दिवस आधी झालेली दिशा सालियन हिच्या आत्महत्येची पार्श्वभूमी होती. दिशा ही पूर्वी सुशांतची मॅनेजर असल्यामुळे तिच्या मृत्यूचेही धागेदोरे सुशांतशी जोडले गेले. त्यानंतर सुशांतचे पालक पाटणा पोलिसांकडे गेले आणि सुशांतची एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिने सुशांतशी आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप केला. यामुळे पाटणा पोलिस मुंबईत आले आणि या प्रकरणाबद्दल जास्त सतर्क झाले. आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करण्याकरता प्रवर्तन निदेशनालय म्हणजेच ईडीचाही तपास सुरू झाला.\nहे सगळं चालू असतानाच टीवी चॅनेलवर या प्रकरणावरचं कुतुहल वाढत होतं. या प्रकरणात आधी कुणीच पुढे येऊन गुन्हा न नोंदवल्यामुळे मुंबई पोलिसांनी एफआयआर नोंदवली नव्हती. पण या प्रकरणाची संवेदनशीलता पाहता त्याचा तपास घेणं मुंबई पोलिसांनी थांबवलं नव्हतं. बिहार पोलिसांकडे सुशांतच्या पालकांनी एफआयआर नोंदवला तिथपासून या प्रकरणाला राजकीय वळण मिळालं आणि मग प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा अमर्याद कार्यक्रम सुरू झाला.\nअनेक लोक वेगवेगळे प्रमेयं घेऊन येऊ लागले. लोकांचे आरोप हेच सत्य असल्याप्रमाणे न्यूज चॅनेल तेच दाखवत होते. एका वैज्ञानिक आणि निष्पक्ष, निरपेक्ष तपासाची जागा गोंगटाच्या वादळांनी घेतली. हे वादळ कोणतं ते समजून घ्यावंच लागेल.\nहेही वाचा : अर्णब सोनिया गांधींवर टीका करत होते, तेव्हा माझं काळीज रडत होतं\nनेपोटिझमने मंदावली तपासाची गती\nनेपोटिझमचा आरोप हिंदी फिल्म इंडस्ट्रीसाठी नवीन नाही. कोट्यावधींची उलाढाल असूनही हा उद्योग काही भाषिक समाजांच्या धनाढ्य परिवारांनी अगदी पेढी चालवतात तसा चालवला. अशा परिस्थितीतही गेली काही वर्षं ओटीटीमुळे म्हणा किंवा या उद्योगाचा व्याप वाढल्यामुळे म्हणा अनेक छोट्या शहरातल्या तरुणांनी आपलं नाव सिनेउद्योगात कमावलं आणि मोठे झाले.\nसुशांतच्या केसनंतर अनेकांनी नेपोटिझमबद्दल आपलं रडगाणं गायला. यात अगदी ए. आर. रेहमानपासून ते सोनू निगमसारख्या प्रथितयश लोकांचाही समावेश होता. त्यांच्यापैकी प्रत्येकाने केलेली तक्रार त्यांच्या त्यांच्या जागी योग्य असूनही या केसशी त्याचा तसा संबंध नव्हता. पण बॉलिवूडमधल्या मोठ्या मंडळींनाही नेपोटिझमची झळ सोसावी लागत असेल तर सुशांत तरी त्यापासून कसा वाचेल अशी धारणा प्रबळ झाली.\nइतकंच नाही तर त्यामुळेच सुशांतने आत्महत्या केली किंवा त्याची हत्या केली गेली, असं प्रत्येकाच्याच मनात रूजलं. नेपोटिझमची गोष्ट खरंतर अत्यंत व्यक्तीसापेक्ष आहे. कायदेशीर प्रक्रिया ही पुराव्यांनी चालत असते. त्यामुळे या चर्चांनी टीवी कार्यक्रमांची रंगत वाढवली असली तरी तपासाची गती नक्कीच मंदावली.\nसूडबुद्धीने ग्रासलेला विरोधी पक्ष\nमहाराष्ट्र विकास आघाडी सरकार सत्तेत आलं याची खदखद आणि त्याचा राग विरोधी पक्षात अजूनही आहे. त्यामुळे पालघरची स्थानिक घटना असू दे किंवा सुशांतच्या मृत्यूची राष्ट्रीय घटना असू दे, प्रत्येक घटनेतून सरकारचं अपयश दाखवण्याचा एक केविलवाणा प्रयत्न सध्या सुरू आहे. मुंबईत कमी झालेल्या कोरोनाच्या केस, धारावीसारख्या ठिकाणी आटोक्यात आलेलं कोरोनाचं तांडव आणि एकंदर राज्य सरकारचं यश झाकोळून टाकण्यासाठी सुशांत सिंगच्या केसचा सर्रास वापर होताना दिसतोय.\nज्या मुंबई पोलिसांच्या बळावर पाच वर्षं राज्य केलं त्याच मुंबई पोलिसांना अकार्यक्षम आणि अपयशी दाखवण्याचा एक क्रम चालू आहे. सीबीआयला सुप्रीम कोर्टाने पिंजऱ्यात बंदिस्त असलेला पोपट अशी उपमा दिली होती. आता त्याच सीबीआयच्या हातात ही केस द्या अथवा आरोपी तावडीतून सुटतील, असं सांगण्यात येतंय.\nहे कोरोना स्पेशलही वाचा :\nकुछ वायरस अच्छे होते है\nहात धुण्यासाठी साबण वापरायचा की सॅनिटायझर\nकोरोना वायरसबद्दल मुलांशी आपण कसं बोलायचं\nकोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं\nसुपर स्प्रेडर म्हणजे काय ते मुद्दाम कोरोना पसरवतात का\nकोरोनाच्या R0 नंबरवर आपलं, लॉकडाऊनचं भवितव्य अवलंबून आहे\nहर्ड इम्युनिटी ठरू शकते का कोरोनाच्या युद्धातलं भारताकडचं ब्रम्हास्त्र\nबिहारच्या निवडणुकीतली राजकीय पळवाट\nएका केसचा तपास दोन वेगवेगळ्या राज्यातल्या पोलिसांनी करायची ही पहिली वेळ नाही. अशी केस असेल तर साधारणपणे दोन गोष्टी होतात. एक म्हणजे, त्या केसशी निगडीत बाबींचा तपास दोन्ही राज्यातले पोलिस समन्वयाने आणि समजूतदारपणे करतात. नाहीतर, परस्पर संमंतीनं एफआयआर होत नाही आणि ज्या राज्यात गुन्हा घडला आहे त्या राज्याच्या पोलिसांकडे ती केस सुपूर्त केली जाते. पण एखाद्या केसच्��ा तळाशी राजकीय लागेबंधे असतील तर त्यात समन्वयाची आशा करणं दुरापास्तच म्हणावं लागेल.\nबिहारमधे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक वाईट बातम्या येतायत. बिहारमधे आलेल्या पुरात ११पेक्षा जास्त लोकांचा जीव गेला तर ३८ लाख लोकांना पुराचा फटका बसला. कोरोनाच्या ५०,९८७ पेशंटपैकी ३३६५० बरे झालेत. तर जवळपास ३०० लोकांचा जीव गेला. मुंबईहून परत आपल्या गावी आलेल्या मजुरांचा प्रश्न अजुनही आ वासून उभा आहे. अशा परिस्थितीत बिहारचे मुख्यमंत्री सुशासन बाबू यांना हवी असणारी राजकीय पळवाट सुशांत सिंगच्या प्रश्नाने मिळाली.\nया सगळ्यात मुंबई पोलिसांवर प्रचंड दबाव आलाय. पत्रकारितेच्या काही मुलभूत ठोकताळ्यांची पायमल्ली होताना दिसतेय. एखादी संशयास्पद मृत्यूची बातमी कशी लिहावी, कोणाशी बोलावं, सर्व बाजूंचा विचार कसा करावा याची जागा फक्त आपल्या चॅनेलच्या किंवा पेपरांच्या मालकांना काय आवडेल याने घेतलीय. रियाची काळी जादू, बंगाली स्त्रिया नव-याला फसवतात इथंपासून ते भुताटकी असलेल्या घरापर्यंत अनेक रंजक निष्कर्ष काढले जातायत.\nसुशांतची अखेर करुण होती. पण त्याहीपेक्षा विदारक आहेत त्यातून उन्मत झालेल्या या गिधाडांचं घोंघावणं. या गोंगाटतून सुरेल धून तेव्हाच निघेल जेव्हा लवकरात लवकर या केसची शहानिशा होईल आणि दोषींना शिक्षा मिळेल. राजकारणाने राजकारण वाढतं पण समन्वयाने समस्या सुटतात.\nकोरोना वायरसबद्दल मुलांशी आपण कसं बोलायचं\nजीवघेणा लॉकडाऊन संपवण्याचे चार साधेसरळ मार्ग\nमहाराष्ट्र सरकारच्या अपयशाबदद्ल आता बोलायला हवं\nबॉलिवूडच्या सिनेमात कधी आनंदी दलित पाहिलाय का\n२६ व्या वर्षी सर्वांत तरुण अब्जाधीश बनणाऱ्या रितेशची भन्नाट कहाण\nपंतप्रधान म्हणाले ते Y2K संकट, ही तर २१ व्या शतकातली पहिली ग्लोबल फेक न्यूज\nआयेशा मलिक: अस्थिर पाकिस्तानला मिळालीय नवी दिशा\nआयेशा मलिक: अस्थिर पाकिस्तानला मिळालीय नवी दिशा\nतेजवीराची सावली होता आलं याची कृतार्थता मोठी\nतेजवीराची सावली होता आलं याची कृतार्थता मोठी\nएडवर्ड ऑसबॉर्न विल्सन: ४०० प्रजाती शोधणारा मुंग्यांचा माणूस\nएडवर्ड ऑसबॉर्न विल्सन: ४०० प्रजाती शोधणारा मुंग्यांचा माणूस\nपंतप्रधानांच्या सुरक्षेतली चूक नेत्यांसाठी इवेंट, टीवीसाठी कंटेंट\nपंतप्रधानांच्या सुरक्षेतली चूक नेत्यांसाठी इवेंट, टीवीसा��ी कंटेंट\nगोवा: उंदीरउड्यांच्या खेळात नेमकी कुणाची सरशी\nगोवा: उंदीरउड्यांच्या खेळात नेमकी कुणाची सरशी\nभगवंत मान: कॉमेडीयन ते मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारीपर्यंतचा प्रवास\nभगवंत मान: कॉमेडीयन ते मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारीपर्यंतचा प्रवास\nकोरोना काळात सरकार शाळा, कॉलेज बंद का करतंय\nकोरोना काळात सरकार शाळा, कॉलेज बंद का करतंय\nआयेशा मलिक: अस्थिर पाकिस्तानला मिळालीय नवी दिशा\nआयेशा मलिक: अस्थिर पाकिस्तानला मिळालीय नवी दिशा\n‘केम छो’ची साद, गुजराती मतदार देईल का दाद\n‘केम छो’ची साद, गुजराती मतदार देईल का दाद\n२०२१ : कल, आज और कल\n२०२१ : कल, आज और कल\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00677.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.nilkantheshwarsamachar.page/2020/03/30-2020-2-2020-10-5-Fljj71.html", "date_download": "2022-01-23T20:53:26Z", "digest": "sha1:LZAFUNVCUQS2NJ6ZATGKVB75SPDXGYOP", "length": 7525, "nlines": 27, "source_domain": "www.nilkantheshwarsamachar.page", "title": "आजपासून युवक कॉंग्रेसचे रक्तदान शिबीर : इच्छुकांनी संपर्क साधावा विजय निटूरे यांचे आवाहन उदगीर : सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असतानाच महाराष्ट्रात रक्ताचा तुडवडा निर्माण झाला आहे, ही बाब लक्षात घेऊन जिल्हा युवक काँग्रेसच्या पुढाकारातून शासनाचे नियम पाळून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून इच्छुक रक्तदात्यांनी संपर्क साधावा असे आवाहन युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय निटूरे यांनी केले आहे. आज परिस्थितीत रक्ताचा तुटवडा उद्धभवलेला आहे. त्या अनुषंगाने लातूर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने माजी मंत्री दिलीपराव देशमुख , पालकमंत्री अमित देशमुख साहेब, आ. धिरज देशमुख व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली युवक काॅंग्रेसच्या वतीने आज दि. 30 मार्च 2020 पासून दि. 2 एप्रिल 2020 पर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेप���्यंत हे रक्तदान शिबीर नागाप्प अंबरखाने ब्लड बॅंक उदगीर येथे आयोजित करण्यात येत आहे. इच्छुक रक्तदात्यांनी संपर्क साधावा, शासनाने आखून दिलेल्या नियमांचे उल्लंघन न करता हे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त युवकांनी व सर्व युवक काँग्रेस कार्यकर्त्यांच्या सहभाग या शिबिरात अपेक्षित असल्याचे विजय निटूरे यांनी सांगितले.", "raw_content": "\nआजपासून युवक कॉंग्रेसचे रक्तदान शिबीर : इच्छुकांनी संपर्क साधावा विजय निटूरे यांचे आवाहन उदगीर : सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असतानाच महाराष्ट्रात रक्ताचा तुडवडा निर्माण झाला आहे, ही बाब लक्षात घेऊन जिल्हा युवक काँग्रेसच्या पुढाकारातून शासनाचे नियम पाळून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून इच्छुक रक्तदात्यांनी संपर्क साधावा असे आवाहन युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय निटूरे यांनी केले आहे. आज परिस्थितीत रक्ताचा तुटवडा उद्धभवलेला आहे. त्या अनुषंगाने लातूर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने माजी मंत्री दिलीपराव देशमुख , पालकमंत्री अमित देशमुख साहेब, आ. धिरज देशमुख व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली युवक काॅंग्रेसच्या वतीने आज दि. 30 मार्च 2020 पासून दि. 2 एप्रिल 2020 पर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत हे रक्तदान शिबीर नागाप्प अंबरखाने ब्लड बॅंक उदगीर येथे आयोजित करण्यात येत आहे. इच्छुक रक्तदात्यांनी संपर्क साधावा, शासनाने आखून दिलेल्या नियमांचे उल्लंघन न करता हे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त युवकांनी व सर्व युवक काँग्रेस कार्यकर्त्यांच्या सहभाग या शिबिरात अपेक्षित असल्याचे विजय निटूरे यांनी सांगितले.\nMarch 30, 2020 • विक्रम हलकीकर\nश्री हावगीस्वामी महाविद्यालयातील बारावीच्या निकालाची उज्ज्वल परंपरा कायम.\nJuly 17, 2020 • विक्रम हलकीकर\n*महाराष्ट्र महाविद्यालयात कृषी दिनानिमित्त वृक्षारोपन\nJuly 01, 2021 • विक्रम हलकीकर\nउदगीर शहरामध्ये पर्यावरण,आरोग्य संवर्धन आणि प्रदूषमुक्तीसाठी आयोजित भव्य सायकल रलीमध्ये उदगीरकरांनी सहभागी व्हावे मुख्याधिकारी भारत राठोड\nमतदार यादीतील नाव वगळणे, समाविष्ठ करणे व दुरुस्ती करुन घेण्याचे आवाहन\nबेवारस पडलेल्या इसमाचा जीव वाचविला : माजी नगरसेवक अहमद सरवर ��ांची तत्परता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00677.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.xn--o1b9cvaax0ccb6cdq7mb.com/juan-pescador", "date_download": "2022-01-23T20:52:38Z", "digest": "sha1:EVXHX7UFT2TNQNNLRMZQ3JDPFS3JBA7W", "length": 4033, "nlines": 77, "source_domain": "www.xn--o1b9cvaax0ccb6cdq7mb.com", "title": "Juan Pescador | comfort services", "raw_content": "\nकाम सहज शोधासामान्य प्रश्नगोपनीयता धोरणसंपर्कJuan Pescador\nआम्सटरडॅममधील त्याच जागेवर जिथे उत्तम जहाजवाहू जहाज एकदा पुरवठा आणि मागणी एकत्र करण्यासाठी प्रवासाला निघाले आम्हीसुद्धा ते करण्यास सुरवात केली आहे.\nआता आम्ही नवीन कल्पनांसह आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानासह इंटरनेटच्या लाटा जहाजांवर आणत आहोत. आमचे ध्येय लोकांना शक्य तितक्या चांगल्या प्रकारे आणि अनुकूलतेने मदत करणे आहे. योग्य साधने वापरून आणि गोपनीयतेच्या संदर्भात योग्य आणि प्रामाणिक व्यासपीठाकडे मार्ग निश्चित करणे.\nजुआन पेस्कोडोर या नावाचा उगम आरंभकाच्या नावाचे स्पॅनिश भाषांतर करुन झाला. Jan Visserसाठी, हे नाव आंतरराष्ट्रीय, वैयक्तिक आणि सेवाभिमुख असले पाहिजे, परंतु आताचे प्लॅटफॉर्म बनविण्यासाठी त्याच्या दीर्घकालीन योजनेचे अनुसरण करण्यास सक्षम होण्यासाठी देखील ते पुरेसे वैयक्तिक असावे. स्पेनमधील हवामान आणि अर्थातच संग्रियाने हे नाव निवडण्यास मदत केली.\nनियम आणि अटीगोपनीयता धोरण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00677.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://jalgaonlive.news/16-co-operative-banks-customers-will-get-rs-5-lakh/", "date_download": "2022-01-23T21:30:43Z", "digest": "sha1:QSRJPV7W2JGWNQBFNYIOTFFYC4DNJY42", "length": 8951, "nlines": 116, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "'या' बँकांच्या ग्राहकांसाठी खूशखबर ! मिळणार 5-5 लाख रुपये, कसे ते जाणून घ्या | Jalgaon Live News", "raw_content": "\n‘या’ बँकांच्या ग्राहकांसाठी खूशखबर मिळणार 5-5 लाख रुपये, कसे ते जाणून घ्या\nWritten By चेतन पाटील\n दीर्घकाळापासून संकटाचा सामना करणाऱ्या देशातील 16 सहकारी बँकांच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. या बँकांच्या ग्राहकांना पाच ते पाच लाख रुपये मिळणार आहेत. आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, ही रक्कम ठेव विमा संरक्षण योजनेअंतर्गत दिली जाईल. RBI ची उपकंपनी DICGC ही रक्कम नवीन नियमानुसार जारी करेल. डीआयसीजीसीने यापूर्वी 21 बँकांची यादी तयार केली होती, परंतु पाच बँका या यादीतून वगळल्या गेल्या होत्या.\nया बँकांच्या ग्राहकांना मिळणार नाही लाभ\nडीआयसीजीसीने रिझोल्यूशन प्रक्रियेतून जाण्यासाठी पंजाब आणि महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेसह (पीएमसी) इतर पाच सहकारी बँकांना या यादीतून वगळले आहे. त्यांच्या ग्राहकांना 5 लाख रुपयांचे ठेव विमा संरक्षण मिळणार नाही.\nया कायद्यांतर्गत लाभ मिळणे\nऑगस्टमध्ये संसदेने DICGC (सुधारणा) विधेयक, 2021 मंजूर केले होते. RBI ने बँकांवर स्थगन लादल्यापासून 90 दिवसांच्या आत खातेदारांना 5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळावी, हा यामागचा उद्देश आहे. हा कायदा 1 सप्टेंबर 2021 पासून लागू झाला असून 90 दिवसांचा कालावधी 30 नोव्हेंबर 2021 रोजी पूर्ण होईल. पहिल्या टप्प्यातील पैसे भरण्यासाठी ९० दिवसांचा कालावधी ३० नोव्हेंबर रोजी पूर्ण झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, असे लाखो ग्राहक आहेत ज्यांच्या खात्यावर अद्याप पैसे आलेले नाहीत. अशा ग्राहकांनी काळजी करण्याची गरज नाही. आठवडाभरात सर्वांच्या खात्यात पैसे पोहोचतील, असे सांगण्यात आले. या सर्व बँका दिवाळखोरीत निघाल्या होत्या. तसेच ग्राहकांच्या पैशांच्या व्यवहारावरही दीर्घकाळ बंदी होती.\nया बँकांच्या ग्राहकांना फायदा होणार\n1- अदूर सहकारी अर्बन बँक- केरळ\n2- शहर सहकारी बँक- महाराष्ट्र\n3- कपोल सहकारी बँक- महाराष्ट्र\n4- मराठा शंकर बँक, मुंबई-महाराष्ट्र\n5- मिल्लत सहकारी बँक- कर्नाटक\n6- पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील- महाराष्ट्र\n7-पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक, कानपूर- उत्तर प्रदेश\n8- श्री आनंद सहकारी बँक, पुणे- महाराष्ट्र\n9- सीकर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लि.- राजस्थान\n10- श्री गुरुराघवेंद्र सहकार बँक नियमित- कर्नाटक\n11- मुधोई सहकारी बँक- कर्नाटक\n12- मटा अर्बन कोऑपरेटिव्ह बँक- महाराष्ट्र\n13- सर्जेरावदादा नाशिक शिराळा सहकारी बँक- महाराष्ट्र\n14- इंडिपेंडन्स कोऑपरेटिव्ह बँक, नाशिक- महाराष्ट्र\n15- डेक्कन अर्बन कोऑपरेटिव्ह बँक, विजयपूर- कर्नाटक\n16- प्लॅनेट कोऑपरेटिव्ह बँक, गुना- मध्य प्रदेश\nजळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा\nया बातम्या देखील वाचा\nआर्यन रिसॉर्टमध्ये आयोजित कार्यक्रमाला गर्दी, मनपाकडून ५० हजारांचा दंड\n जिल्ह्यातील ग्रामीण भागामधील पहिली ते बारावीचे वर्ग सुरु होणार\nहृदयद्रावक : बाळाचा चेहरा पाहण्यापूर्वीच मातेने घेतला जगाचा निरोप, नातेवाईकांचे डॉक्टरांवर आरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00678.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/viral/weird-video-of-man-sleep-in-drain-water-for-shooting-a-video-goes-viral-mhkp-574159.html", "date_download": "2022-01-23T20:33:33Z", "digest": "sha1:FAECW3R56UG4O6WOGCEGWGGVL7A3LMQ7", "length": 8258, "nlines": 88, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "प्रसिद्धीसाठी काहीही! नाल्यात झोपला तरुण; VIDEO काढताना झाली मोठी चूक अन्... – News18 लोकमत", "raw_content": "\n नाल्यात झोपला तरुण; VIDEO काढताना झाली मोठी चूक अन्...\n नाल्यात झोपला तरुण; VIDEO काढताना झाली मोठी चूक अन्...\nएक तरुण नाल्याच्या काठावर असलेल्या सिमेंटच्या लेनवरुन चालत आहे. तर, दोन मुलं शेजारी असलेल्या या नाल्याच्या पाण्यात आहेत.\nमृत्यूचा Live Video; चालत्या बाईकवर सोडला जीव; रात्रभर रस्त्यावरच पडून राहिला\n'एक चुम्मा' गाण्यावर लग्नात डान्स करीत होता तरुण; अचानक खाली कोसळला, उठलाच नाही\nफॅक्ट्रीतून निघाला अन् घरी पोहोचेपर्यंतच झाला करोडपती; काही तासातच पालटलं नशीब\n2 ट्रेनच्या मध्ये अडकला घोडा; बचावासाठी शेवटपर्यंत केला प्रयत्न अन्..., VIDEO\nनवी दिल्ली 03 जुलै : सोशल मीडियावर (Social Media) प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही लोक चांगले फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी अगदी कोणत्याही स्तराला जाण्यास तयार असतात. अनेकदा त्यांचे हे प्लॅन यशस्वीदेखील होतात. मात्र, कधी कधी हे प्लॅन अपयशी ठरतात आणि भलतंच काहीतरी घडतं. सध्या सोशल मीडिया साईट इन्स्टाग्रामवर असाच एक व्हिडिओ (Instagram Video) व्हायरल होत आहे. एका व्यक्तीच्या व्हिडिओ रेकॉर्डींगचा हा व्हिडिओ (Funny Video Viral) आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला हसूही आवरणार नाही आणि आश्चर्यही वाटेल. एका व्हिडिओसाठी या व्यक्तीला अत्यंत विचित्र कृत्य (Weird Video) करावं लागलं आहे. भूस्खलनामुळे घरं उद्धवस्त; 19 जण बेपत्ता, काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO इन्स्टाग्रामवर Weird Vidz नावाच्या एका अकाऊंटवरुन हा मजेशीर व्हिडिओ शेअर केला गेला आहे. काही लोकांना हा व्हिडिओ विचित्रही वाटू शकतो. यात पाहायला मिळतं की एक तरुण नाल्याच्या काठावर असलेल्या सिमेंटच्या लेनवरुन चालत आहे. तर, दोन मुलं शेजारी असलेल्या या नाल्याच्या पाण्यात आहेत.\nVIDEO : याची पण ट्रेन सुटली काय वाघाला रेल्वे ट्रॅकवर पाहून सगळ्यांचीच हवा टाईट या नाल्यात झोपून एक व्यक्ती शेजारुन चालत असलेल्या तरुणाचा व्हिडिओ शूट करत आहे. तर, दुसरा मुलगा व्हिडिओ शूट करणाऱ्या मुलाला नाल्यातून हळूहळू पुढे खेचत आहे. यामुळे त्यांना शूटसाठी परफेक्ट अँगल शोधण्यास मदत होत आहे. मात्र, या व्हिडिओला वेगळं वळण तेव्हा येत जेव्हा हे समजतं की या तरुणानं बॅक कॅमेऱ्याच्याजागी (Back Camera) फ्रंट कॅमेरा (Front Camera) सुरू केला आ��े. यामुळे पाण्यात झोपलेल्या तरुणानं समोरच्याचा व्हिडिओ शूट करण्याऐवजी स्वतःचाच व्हिडिओ शूट केला. इन्स्टाग्राम रिल्सवर शेअर केलेला हा व्हिडिओ आतापर्यंत 20 लाखाहून अधिकांनी पाहिला आहे. नेटकरी या व्हिडिओवर मजेशीर कमेंट करत आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n नाल्यात झोपला तरुण; VIDEO काढताना झाली मोठी चूक अन्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00678.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/viral/woman-stolen-identity-card-of-daughter-to-date-young-college-boys-mhkp-642045.html", "date_download": "2022-01-23T21:17:00Z", "digest": "sha1:W4TQFBSAQMB7OP7MLBMPM2MGNKCWL6WD", "length": 10487, "nlines": 85, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Woman stolen identity card of daughter to date young college boys mhkp - तरुणांना फसवून डेट करण्यासाठी आईने चोरलं मुलीचं आयडी कार्ड; पुढे जे घडलं ते धक्कादायक – News18 लोकमत", "raw_content": "\nतरुणांना फसवून डेट करण्यासाठी आईने चोरलं मुलीचं आयडी कार्ड; पुढे जे घडलं ते धक्कादायक\nतरुणांना फसवून डेट करण्यासाठी आईने चोरलं मुलीचं आयडी कार्ड; पुढे जे घडलं ते धक्कादायक\n48 वर्षीय महिला लॉरा ऑगलेस्बी हिने आपली 22 वर्षीय मुलगी लॉरेन हेज हिचं ओळखपत्र चोरलं. जेणेकरून तिला आपल्या मुलीला मिळणाऱ्या फायद्यांचा आनंद घेता यावा.\nमुलगी झाली म्हणून पत्नीची हत्या; नवजात बाळाला मृतदेहाशेजारी ठेवून कुटुंबीय फरार\nडॉक्टरची पत्नी कुरिअर बॉयच्या पडली प्रेमात; 2 वर्षे लिव्ह इनमध्ये, नंतर मात्र...\nVideo: केएल राहुलचा रॉकेट थ्रो, कप्तान तेंबा बावुमा दाखवला तंबूचा रस्ता\nकावेबाजीला सुरुवात, रशिया युक्रेनमध्ये Puppet Government बनवत असल्याचा UK चा दाव\nनवी दिल्ली 11 डिसेंबर : जेव्हा एखादी तरुणी किंवा तरुण कॉलेजमध्ये अॅडमिशन (College Admission) घेतात तेव्हा त्यांची ओळख म्हणून कॉलेजकडून त्यांना आयडी कार्ड (Identity Card) दिलं जातं. अनेक देशांमध्ये तर ओळखपत्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अनेक सोयीही दिल्या जातात, ज्याचा त्यांना अभ्यासात फायदा होतो. मात्र, तुम्ही कधी असं प्रकरण ऐकलं आहे का की एखाद्या विद्यार्थ्याचं ओळखपत्र चोरून तिसऱ्यानेच या विद्यार्थ्याला मिळणाऱ्या सुविधांचा आनंद घेतला. कदाचित आजपर्यंत तुम्ही असं कधीही ऐकलं नसेल मात्र अमेरिकेतून अशीच एक अजब घटना समोर आली आहे. यात एका आईनेच आपल्या मुलीचं ओळखपत्र चोरल��� (Mother Stole Daughter’s ID to Date Men). यानंतर जे काही घडलं ते अतिशय धक्कादायक होतं. हेही वाचा - इवल्याशा कासवाने घेतला कुत्र्यासोबत पंगा; दादागिरी पाहून व्हाल अचंबित, VIDEO अमेरिकेच्या मिसूरी येथे राहणारी 48 वर्षीय महिला लॉरा ऑगलेस्बी हिने आपली 22 वर्षीय मुलगी लॉरेन हेज हिचं ओळखपत्र चोरलं. जेणेकरून तिला आपल्या मुलीला मिळणाऱ्या फायद्यांचा आनंद घेता यावा. तिच्या आईला कॉलेजमध्य जाऊन तरुणांसोबत रोमान्स करायचा होता. तिनं हे सर्व 2016 साली सुरू केलं, जेव्हा ती 43 वर्षाची होती. तेव्हा लॉरा आरकंसासमध्ये राहात होती. डेली स्टारच्या वृत्तानुसार, मिसूरीमधील वेस्टर्न डिस्ट्रिक्ट यूएस अटॉर्नी ऑफिसने सांगितलं की लॉराला तिच्या मुलीचं ओळखपत्र मेलच्या माध्यमातून मिळालं. याचा वापर करत तिने मिसूरीचं ड्रायव्हिंद लायसन्स बनवलं. यानंतर ती मिसूरीमधीलल माउंटन व्ह्यू या छोट्या शङरात शिफ्ट झाली. तिने आपल्या मुलीचं नाव आणि वय चोरलं. म्हणजेच ओळखपत्राच्या माध्यमातून ती लॉरेन हेज बनली. यादरम्यान तिने हे दाखवलं की ती साउथ वेस्ट बॅपटिस्ट यूनिव्हर्सिटीची विद्यार्थीनी आहे, जी ग्रंथालयात काम करते. पोलिसांनी सांगितलं की यादरम्यान तिने अनेक तरुणांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. या सर्वांना वाटत होतं की महिला २२ वर्षाची आहे. हेही वाचा - 5 वर्षांच्या लेकीच्या खेळण्यात सापडलं असं काही की पाहताच हादरली आई शहरात राहणाऱ्या एका कपलने महिलेला आपल्याकडे राहण्याची परवानगीही दिली. या कपलने पोलिसांना सांगितलं, की महिला स्वतःला २२ वर्षाची तरुणी सांगत असे आणि 17 वर्षीय मुलीप्रमाणे वागत. ती आपण अगदी साधंभोळं असल्याचं दाखवत असे, यामुळे लोक सहज तिच्यावर विश्वास ठेवत आणि तिच्या जाळ्यात अडकत. हे जाणून तुम्हीही हैराण व्हाल की महिलेने आपल्या मुलीच्या नावावर तब्बल 19 लाख रुपये उधार घेतले होते. आता तिला पकडण्यात आलं असून पाच वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनवण्यात आली आहे. तिला विद्यापीठासोबतच आपल्या मुलीलाही नुकसान भरपाई म्हणून 13 लाखहून अधिक पैसे द्यावे लागणार आहेत.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\nतरुणांना फसवून डेट करण्यासाठी आईने चोरलं मुलीचं आयडी कार्ड; पु��े जे घडलं ते धक्कादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00678.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://navanirmiti.in/%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE/%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%96%E0%A5%8B%E0%A4%B0/", "date_download": "2022-01-23T21:54:23Z", "digest": "sha1:HCFLF6TXE3QW56QZAFIVFY5ZVHM7RPCM", "length": 8988, "nlines": 111, "source_domain": "navanirmiti.in", "title": "दरवडेखोर – नवनिर्मिती", "raw_content": "\nखरं बोलणं कधीही चांगलं, पण एखाद्या निरुपद्रवी असत्याने जर कुणाच्या मनाला बरं वाटत असेल तर अशा खोटं बोलण्याला कुणाची हरकत नसावी. स्वामीजींनीही आश्रमात शिरलेल्या दरवडेखोराच्या बाबतीत असाच काहीसा विचार केला . . .\nग्रीष्मातील मध्यान्ह असो वा असो दिवाळी दसरा\nनाही बदलला स्वामीजींचा चेहरा प्रसन्न हसरा || धृ ||\nऐकून टापा घोड्यांच्या घाबरले लहान थोर\nआश्रमात शिरला जेव्हा तो एक दरवडेखोर\nबंदूक त्याच्या पाठीवरती कमरेला अन् सुरा\nकुणी धावला आडोशाला कुणी लपविते पोर\nस्वामींपाशी एक जातसे मागून दुसरा तिसरा\nनाही बदलला स्वामीजींचा चेहरा प्रसन्न हसरा || १ ||\nसोडूनी मांड गाठी तो भरभर स्वामींचे दालन\nबोले दरडावून करा जे सांगीन ते पालन\nमोठा स्वामी आश्रमात ह्मा वसतो मज सांगितले\nआणा त्यास इथे करण्याला पापाचे क्षालन\nघाबरूनिया गेला असता असता कोणी दुसरा\nनाही बदलला स्वामीजींचा चेहरा प्रसन्न हसरा || २ ||\nस्वामीजींनी दिधले त्याला बसावया आसन\nवदले त्याला दमला असशील कर तू जल प्राशन\nबंदूक आणि सुरा हाताशी ठेवूनिया तो बसला\nत्याच्याशी मग करू लागले स्वामी संभाषण\nबोल रांगडे ऐकुनी खिळल्या त्याच्यावरती नजरा\nनाही बदलला स्वामीजींचा चेहरा प्रसन्न हसरा || ३ ||\nम्हणतो तो चोरांच्यामध्ये माझे मोठे नाम\nधाक दावूनी जनास लुटणे एकच माझे काम\nखेळण्यास ही ठेवत नाही शस्त्रे माझ्यापाशी\nआड कुणीही येता त्याचे करतो काम तमाम\nह्मा हातांनी केल्या असतील हत्या किमान सतरा\nनाही बदलला स्वामीजींचा चेहरा प्रसन्न हसरा || ४ ||\nस्वामी म्हणती माझेसुद्धा कामच आहे चोरी\nपापांच्या बाबतीत माझी पाटी नाही कोरी\nहत्या माझ्या हातीसुद्धा झाल्या असतील अठरा\nमीही करतो आल्या गेल्या लोकांवर शिरजोरी\nनिरखून पाही दरवडेखोर स्वामीजींचा नखरा\nनाही बदलला स्वामीजींचा चेहरा प्रसन्न हसरा || ५ ||\nबसून राहिला दरवडेखोर तिथेच अवघडलेला\nस्वामीजींच्या बोलांवरती विचार त्याने केला\nउभा राहिला बंदूक आणि सुरा घेऊनी हाती\nलगबग करूनी मूकपणे त�� तेथून निघून गेला\nशिष्य पाहती स्वामीजींना भाव डोळ्यांत दुखरा\nनाही बदलला स्वामीजींचा चेहरा प्रसन्न हसरा || ६ ||\nएक विचारी स्वामी तुमचे बोल चुकीचे काही\nस्वामी म्हणती जगाकडे माझ्या नजरेने पाही\nत्याने मजला मान दिला हा त्याचा मोठेपणा\nपापक्षालनाची पण क्षमता माझ्या अंगी नाही\nभार उतरला त्याच्या मनीचा हाच आनंद खरा\nनाही बदलला स्वामीजींचा चेहरा प्रसन्न हसरा || ७ ||\nपाहत बसती एकमेकांस गोंधळल्या मनाने\nशिष्यांना उमगला अर्थ त्या बोलांचा उशिराने\nरागीट चेहरा घेऊनी आला होता जो आश्रमी\nगात जातसे दरवडेखोर आनंदाने गाणे\nऐकून हसले मनाशीच ते शंकांचा हो निचरा\nनाही बदलला स्वामीजींचा चेहरा प्रसन्न हसरा || ८ ||\nग्रीष्मातील मध्यान्ह असो वा असो दिवाळी दसरा\nनाही बदलला स्वामीजींचा चेहरा प्रसन्न हसरा || धृ ||\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nपुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.\nचांगलं तेवढं घ्यावं जानेवारी 20, 2022\nभारत रत्न खान अब्दुल गफार खान जानेवारी 18, 2022\nभारत रत्न भीमसेन जोशी जानेवारी 18, 2022\nसंदीप दांडेकर commented on आई\nविशाल शिंदे commented on आई\nकाव्यकथा काव्यगाथा प्रेमकाव्य बालकाव्य भक्तिकाव्य भारत रत्न रामायण लघुकथा लघुकथासंग्रह वस्तुवाचक वैचारिक कविता वैज्ञानिक / तात्वज्ञानिक कविता व्यक्तिवाचक कविता सणावली सामाजिक कादंबरी स्थलवाचक कविता\n© २०१८-२१, नवनिर्मिती | संकेतस्थळ श्रेय - वेब वर्चुओसो", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00678.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.newsdanka.com/international/unesco-includes-durga-puja-in-cultural-heritage-list/40981/", "date_download": "2022-01-23T21:42:55Z", "digest": "sha1:5M275IA6MQGD5EXLEHJWJHOWXNRRF5SE", "length": 11128, "nlines": 146, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Unesco Includes Durga Puja In Cultural Heritage List", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरदेश दुनियाUNESCO च्या संस्कृतिक वारसा यादीत दुर्गा पूजेचा समावेश\nUNESCO च्या संस्कृतिक वारसा यादीत दुर्गा पूजेचा समावेश\nवानखेडे ड्रग्जवाल्यांवर कारवाई केलीत, आता भोगा…\nज्ञानदेव आणि अज्ञान देव….\nराज्यातील संघर्ष नाट्याचा तिसरा अंक\nजावेद अख्तर, तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाही\nबुधवार १५ डिसेंबरचा दिवस भारतासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आला. सं���ुक्त राष्ट्राची शैक्षिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना अर्थात युनेस्कोने पश्चिम बंगालमधील पारंपारिक दुर्गा पूजा उत्सवाला सांस्कृतिक वारशाचा दर्जा दिला आहे. पश्चिम बंगालमधील नागरिकांच्या समवेत सबंध भारतीयांसाठी हा एक आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण मानला जात आहे. युनेस्कोच्या या निर्णयाची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी देखील या निर्णयाचे स्वागत केले आहे.\nपश्चिम बंगालमधील दुर्गा पुजा उत्सव हा भारतात आणि जगभरात प्रसिद्ध असलेल्या काही पारंपारिक उत्सवांपैकी एक आहे. दरवर्षी जगभरातून मोठ्या प्रमाणात लोक दुर्गा पुजा पाहण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये येत असतात. भारताच्या या सांस्कृतिक ठेव्याची दखल आता जागतिक पातळीवर घेण्यात आली आहे.\nसोशल मीडियाच्या व्यसनापायी १६ वर्षीय मुलाने गमावला जीव\nठाकरे सरकारला दणका; देशमुख प्रकरणात सीबीआय करणार चौकशी\nसुनील गावस्करांनी राजदीप सरदेसाईला दाखविली त्याची जागा\nदिवसाला बँक फसवणुकीच्या २२९ घटना\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून प्रत्येक भारतीयासाठी हा आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कलकत्त्याची दुर्गापूजा हा एक असा अनुभव आहे जो प्रत्येकाने घ्यायलाच हवा असे देखील ते म्हणाले. तर दुर्गा पूजा उत्सवातून आपली संस्कृती आणि परंपरा अधोरेखित होते असे पंतप्रधान मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे.\nतर दुर्गापूजा उत्सवातून भारताचा सांस्कृतिक वारसा आणि एकात्मतेची भावना दिसून येते असे गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट करत म्हटले आहे. युनेस्कोच्या या निर्णयाने प्रत्येक भारतीयाला प्रचंड अभिमान वाटत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.\n२००८ सालापासून युनेस्को तर्फे जगभरातील सांस्कृतिक वारसा आणि ठेवा अधोरेखित करणारी सांस्कृतिक वारशाची सूची प्रसिद्ध केली जाते. त्यामागचा मूळ उद्देश जगभरातील अनोखा सांस्कृतिक ठेवा लोकांपर्यंत पोहोचवणे हा असतो.\nपूर्वीचा लेखवास्तू दोष निवारण\nआणि मागील लेखअनिल परबांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचे अर्धशतक\nमुंबईच्या गाड्यांवर का पसरली पांढरी चादर\n…हे आहे नेताजींच्या पुतळ्याचे महत्त्व\n‘मी स्वातंत्र्याची भीक स्वीकारणार नाही, स्वातंत्र्य मिळवणार असे म्हणणाऱ्या नेताजींना नमन’\nप्रति��्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nमुंबईच्या गाड्यांवर का पसरली पांढरी चादर\n…हे आहे नेताजींच्या पुतळ्याचे महत्त्व\n‘मी स्वातंत्र्याची भीक स्वीकारणार नाही, स्वातंत्र्य मिळवणार असे म्हणणाऱ्या नेताजींना नमन’\nनिवडणूक मतचाचण्यांनी फोडला समाजवादी पक्षाला घाम\n‘बेबी’ चित्रपटातील एंजल आता ओळखताच येणार नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00678.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://jalgaonlive.news/jalgaon-district/raver/page/3/", "date_download": "2022-01-23T22:08:58Z", "digest": "sha1:KTD5KLRZPGLKXFJV7EULCB5MVTJC3FL3", "length": 3541, "nlines": 103, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "रावेर | Page 3 of 29 | Jalgaon Live News", "raw_content": "\nHome जळगाव जिल्हा रावेर Page 3\nवाळूमाफियांना दणका, महसूल विभागाने पकडले ४ वाहने\nहेरॉईन माफिया सलीमखानला पोलीस कोठडी\nप्रगतीशील शेतकरी लक्ष्मण चौधरी यांचे निधन\nपहूर येथील डबक्यात जिवंत साप\nजयश्री पाटील यांचे निधन\nब्राऊन शुगर प्रकरणातील म्होरक्या जाळ्यात, महिलेला ५ दिवस कोठडी\nसावदा येथील हाजी शेख हारुन यांना डॉक्टरेट\nबिग ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात कोट्यवधींची ब्राऊन शुगर पकडली, दोघांना अटक\nअखेर रावेरातील अवैध दारू विक्रीवर शिक्कामोर्तब ; चार ठिकाणी कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00679.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"}
+{"url": "https://www.livemarathi.in/excitement-in-shinganapur-newborn-infants-of-male-caste-found/", "date_download": "2022-01-23T21:54:46Z", "digest": "sha1:FWGGA4EDZWRHRQO4BYP77L4VDUQ5PWXV", "length": 11310, "nlines": 101, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "शिंगणापुरमध्ये खळबळ : पुरुष जातीचे नवजात अर्भक सापडले | Live Marathi", "raw_content": "\nHome कोल्हापूर शिंगणापुरमध्ये खळबळ : पुरुष जातीचे नवजात अर्भक सापडले\nशिंगणापुरमध्ये खळबळ : पुरुष जातीचे नवजात अर्भक सापडले\nशिंगणापूर (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील शिंगणापुर येथील गणेशवाडी (आठ जणांचा माळ) येथे पुरुष जातीचे नवजात मृत अर्भक सापडले आहे. येथे काही मुले खेळत असताना ते अर्भक त्यांच्या दृष्टीस आले. हे अर्भक अंदाजे एक ते दोन दिवसाचे असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.\nयाबाबत अधिक माहिती अशी की, शिंगणापूर येथील गणेशवाडी भागानजीक आठ जणांचा माळ असं सामायिक क्षेत्र आहे. सध्या त्यामध्ये कोणतेही पीक नसून मोकळी जमीन आहे. आज सायंकाळच्या सुमारास तेथे काही मुले खेळत असताना एका चरीमध्ये त्यांना अर्भक असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी लोकांना याची कल्पना दिली. एका नालासदृश्य चरीमध्ये पुरुष जातीचे अर्भक मृतावस्थेत त्या ठिकाणी होते. अर्भक एक ते दोन दिवसाचे असण्याची शक्यता असून अर्भकाचा अर्धा भाग प्राण्याने खाल्लेला होता. अर्भका शेजारीच एक प्लास्टिकचे रिकामे पोते असल्यामुळे अर्भक पोत्यात घालून रात्रीच्या वेळेस त्या ठिकाणी टाकले असण्याची शक्यता वर्तवली जाते.\nयावेळी पोलीस पाटील रवी जाधव, सरपंच प्रकाश रोटे, दत्तात्रय आवळे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच हे अर्भक उत्तरीय तपासणीसाठी सीपीआर येथे पाठविण्यात आले आहे. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. पुढील तपास करवीर पोलिस करत आहेत.\nPrevious articleजिल्हा बँक-नगरपालिकेच्या निवडणूकीत ना. राजेंद्र पाटील यांच्यासोबत राहणार : रामचंद्र डांगे\nNext articleनांदी फाऊंडेशनतर्फे २९ मुलींना शालेय साहित्यांचे वाटप…\nअन्यथा गोकुळच्या कारभारासंदर्भात सर्व पुराव्यांसह जनतेसमोर जावं लागेल : शौमिका महाडिक\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार प्रेरणादायी : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर\nबेरकळवाडी गावाला ‘गोकुळ’ च्या संचालकांची भेट…\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार प्रेरणादायी : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर\nकुरुंदवाड (प्रतिनिधी) : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कार्य आणि नेतृत्व शब्दात सामावणे अशक्य आहे. त्यांचे विचार पुढील पिढ्यांना देखील प्रेरणा देत राहतील. सामान्य माणसांच्या प्रश्नांवर प्रत्यक्ष मैदानात झुंजणाऱ्या,सर्वसामान्य माणसांचा ते बुलंद आवाज होते. देशाच्या...\nबेरकळवाडी गावाला ‘गोकुळ’ च्या संचालकांची भेट…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या मार्गदर्शनाखाली करवीर तालुक्यातील बेरकळवाडी गावाला संचालकांनी भेट दिली. या गावात गुजरात व हरियाणा राज्यातून जातिवंत ४८ म्हैशी खरेदी केलेल्या असून त्यांच्या पासून जन्मलेली मादी वासरे,...\nबिटकॉईनमध्ये गुंतवणुकीदाराची २० लाखांची फसवणूक : तिघांवर गुन्हा दाखल\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करायला लावून केदार रानडेसह अन्य दोघांनी २० लाखांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी सुहास नागन्नावार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजरामपुरी पोलीस ठाण्यात केदार रानडेसह अन्य दोघां विरोधात...\nजिल्ह्यात चोवीस तासात ‘७२३’ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात ७२३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात दोघांचा मृत्यू झाला असून ४२२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – ३११, आजरा –...\nशिवसेनेतर्फे मोफत युनिव्हर्सल पासचे वाटप : रविकिरण इंगवले\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कोरोनाचे दोन डोस पूर्ण झालेल्या नागरिकांना विनामूल्य कोरोना डोसचे प्रमाणपत्र (युनिव्हर्सल पास) विनामूल्य देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. अशी माहिती माजी उपमहापौर रविकिरण इंगवले यांनी...\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘गडहिंग्लज अर्बन’ला भेटला ‘हर्षद मेहता’.. : 13 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली...\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00679.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://mr.bricmaker.com/yaskawa-robot-brick-stacking-product/", "date_download": "2022-01-23T21:52:34Z", "digest": "sha1:TK5OV6AMNVFNYRU3OX57RWFZUXC4BSIW", "length": 12313, "nlines": 239, "source_domain": "mr.bricmaker.com", "title": "चीन YASKAWA रोबोट ईंट स्टॅकिंग उत्पादक आणि पुरवठादार | ब्रिकमेकर", "raw_content": "\nडबल ग्रुपिंग रोबोट ब्रिक स्टॅक ...\nडबल ग्रुपिंग रोबोट ब्रिक स्टॅकिंग सिस्टम ...\nआवर्त स्टोन रिमूव्हल रोलर\nआवर्त दगड काढण्याची मशीन एक कच्चा माल आहे ...\nबॉक्स फीडर एक प्रकारचे सहाय्यक वाहक आहे ...\nडबल शाफ्ट मिक्सिंग एक्सट्रूडर\nही मिक्सर मोटर 132 / 185KW आहे, सज्ज ...\nजेकेवाय 75 / 65EIII IV-4.0 व्हॅक्यूम एक्सट्रूडर\nहे मॉडेल व्हॅक्यूम एक्सट्रूडर उपकरणे मुख्य आहेत ...\nजेकेवाय 80 / 70-4.0 व्हॅक्यूम एक्सट्रूडर\nहे मॉडेल व्हॅक्यूम एक्सट्रूडर उपकरणे मुख्य आहेत ...\nयशका रोबोट विट स्टॅकिंग\n२०० 2008 मध्ये, ब्रिकमेकरने तंत्रज्ञानाची गती कायम ठेवली, जर्मनी एसईडब्ल्यू गीयर मोटर्स, सर्वो मोटर्स, जपान एसएमसी वायवीय घटक, इटली मॅगॉडी सिं��्रोनस बेल्ट, फॅनयूसीचा जागतिक प्रगत रोबोट, यास्कावा, कावासाकी, कुका आणि जर्मनी सीमेंस पीएलसी बल्क इलेक्ट्रॉनिक एकात्मिक सिस्टम, यांत्रिक स्वयंचलित बुद्धिमत्तेच्या काळात प्रवेश केला.\nआम्ही स्वयंचलित कटिंग-ग्रुपिंग-स्टॅकिंग सिस्टम आर अँड डी साठी एक तज्ञ गट स्थापित केला आहे. या प्रगत तंत्रज्ञानाच्या स्थिरतेची हमी देण्यासाठी अंतिम मास्टर मशीन म्हणून रोबोट, आम्ही जपान आणि जर्मनी येथून रोबोट आयात केला, आणि त्यांचा ब्रॅण्ड, यस्कावा आणि कुका आहे. आणि पूर्वीच्या घरगुती बाजाराच्या विकासाच्या रूपात, रोबोट स्टॅकिंग अधिक आणि अधिक लोकप्रिय झाले. त्याचे लवचिकता, विश्वासार्हता, साधेपणाचे फायदे आणि अधिकाधिक वीट उत्पादकांना अनुकूलता असल्याने.\nकार्य वीट / ब्लॉक स्टॅकिंग आणि वाहतूक\nकार्यरत तत्त्व पीएलसी कंट्रोल ऑटोमेशन\nसेवा नंतर लाइफ लाँग सर्व्हिस\nक्षमता लोड करीत आहे\nअ) लवचिक: लहान काम करणारी जागा आणि क्षेत्राची मर्यादा नाही. रोबोट ऑटोमेशन स्टॅकिंगच्या जुन्या वीट फॅक्टरी सुधारणासाठी अधिक लवचिक.\nबी) कार्यक्षम: वीट ऑटो स्टॅकिंग आणि वाहतुकीसाठी प्रति मिनिट 4 ते 6 वेळा. आणि प्रत्येक वेळी विटा 84 ते 144 पीसी पर्यंत स्टॅकिंग क्षमतेने अधिक मॅन्युअल उर्जा वाचविली.\nc) स्थिर: जवळपास अधिक देखरेख ठेवण्याची आवश्यकता नाही, अगदी कमी परीक्षा. स्टॅकिंगची गती स्थिर आहे आणि मॅन्युअल कोड बिलेटच्या विपरीत हे बर्याच काळासाठी अखंडपणे कार्य करू शकते ज्यामध्ये विविध घटकांद्वारे हस्तक्षेप केला जाईल.\nड) एकसमान: रोबोट स्टॅकिंग ब्लँक्सची स्टॅकिंगची पद्धत खूप सुबक आणि एकसमान आहे, त्रुटी 1 मिमीपेक्षा जास्त असू शकत नाही आणि ब्लँकिंगची शक्यता अत्यंत कमी आहे.\nडिलिव्हरी सी पोर्ट शांघाय, चीन\nवितरण वेळ 45 दिवस\nकिंमत अटी एक्सडब्ल्यू, एफओबी, डीएएफ, सीएफआर, सीआयएफ\nदेयक अटी टी / टी, एल / सी, डी / पी, वेस्टर्न युनियन, पेपल\nपॅकिंग अटी डॅमप्रूफ, डस्टप्रूफ, क्वेकप्रूफ\nप्रमाणपत्र ब्यूरो वेरिटास, सीई, आयएसओ 90000, ओएचएसएएस 18001\nमागील: जेकेवाय 75 / 65EIII IV-4.0 व्हॅक्यूम एक्सट्रूडर\nपुढे: कावासाकी रोबोट विट स्टॅकिंग\nडबल ग्रुपिंग रोबोट ब्रिक स्टॅकिंग सिस्टम\nहाय स्पीड डबल रोलर क्रेशर\nसिंगल ग्रुपिंग रोबोट ब्रिक स्टॅकिंग सिस्टम\nब्रिकमेकर ऑटो ब्रिक प्लांट सोल्यूशन\nआम्ही ब्रिकमेकर व्यावसायिकपणे चिकणमाती (सिंटर्ड) वीट उपकरणे, आर अँड डी, भट्ट आणि ऑटो वीट प्लांट सोल्यूशनसाठी करतो. आपल्याला अधिक आर्थिक लाभ मिळविण्यात मदत करण्यासाठी आणि आपल्या स्वत: च्या जीवन मूल्याची जाणीव करण्यात मदत करण्यासाठी आम्ही ब्रिकमेकर आपल्याला उच्च गुणवत्तेची उपकरणे आणि तंत्रज्ञान द्रावण देऊ करतो\n© कॉपीराइट - 2010-2021: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00680.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://barshilive.com/peoples-leader-dilip-sopal-responds-to-activists-demands/", "date_download": "2022-01-23T20:39:46Z", "digest": "sha1:K3IRLDY26WFYXUMY4OH6ZIRPNGLNTJVT", "length": 12210, "nlines": 96, "source_domain": "barshilive.com", "title": "कार्यकर्त्यांच्या हाकेला ओ देणारा लोकनेता- दिलीप सोपल", "raw_content": "\nHome वाढदिवस विशेष कार्यकर्त्यांच्या हाकेला ओ देणारा लोकनेता- दिलीप सोपल\nकार्यकर्त्यांच्या हाकेला ओ देणारा लोकनेता- दिलीप सोपल\nकार्यकर्त्यांच्या हाकेला ओ देणारा लोकनेता- दिलीप सोपल\nगेल्या चाळीस वर्षांपासून बार्शी तालुक्यासह जिल्ह्याच्या राजकारणात घट्ट पाय रोवून उभे असलेल्या दिलीप सोपल यांनी राजकारण व समाजकारण करत असताना जीवाभावाच्या व निष्ठावान कार्यकर्त्यांची मोठी फळी गावागावात तयार केली आहे. त्यांनी एक नव्हे तर तब्बल तीन पिढ्यांसोबत काम करत आजही तरुणांमध्ये आपली क्रेझ कायम ठेवली आहे. सर्वच राजकीय पक्ष, गटतट व नेत्यांशी असलेली मैत्री, सर्वांना सामावून घेण्याची कुवत या त्यांच्या अंगी असलेल्या सर्व गुणांचा व त्यांच्यात असलेल्या कर्तृत्वाचा विचार करुन त्यांना राज्य मंत्रीमंडळात कॅबीनेट मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. तालुका हाच माझा प्रपंच या न्यायाने काम करुन कार्यकर्त्यांच्या हाकेला ओ देणारा लोकनेता म्हणून ते कार्यकर्त्याबरोबरच जनतेत देखील गेल्या चाळीस वर्षांपासून लोकप्रिय आहेत.\nआमच्या फेसबुक पेज ला लाईक करा\nमाजी मंत्री दिलीप सोपल यांचा राजकीय प्रवास हा तसा थक्क करणारा आहे. वकिली व्यवसाय करीत युवक कॉंग्रेसच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केलेल्या दिलीप सोपल यांनी सुरुवातीला युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष म्हणून राजकीय कारकिर्दीस सुरुवात केली. सुरुवातीपासूनच त्यांच्यावर शरद पवार यांच्या विचाराचा पगडा होता. 1980 च्या निवडणुकीत अर्जुनराव बारबोले यांच्याबरोबरच प्रचारात सामील झालेल्या सोपलांना शरद पवारांनी 1985 साली समाजवादी काँग्रेसच्या चिन्हावर बार्शीची उमेदवारी दिली व पहिल्याच प्रयत्नात ते विधानसभेत दाखल झाले. त्यानंतर त्यांनी २००४ व २०१९ चा अपवाद वगळता पाठीमागे वळून कधी पहिलेच नाही. सत्ता असो वा नसो त्यांनी कार्यकर्त्यांशी असलेले नाते कधी दुरावू दिले नाही. कायम लोकांच्या गराड्यात रहाणे हे त्यांना काही नवीन नाही.\nत्यांनी आजवरच्या प्रवासात हजारो तरुणांच्या हाताला काम देत कित्येकांना नोकऱ्या लावल्या. हजारो कुटुंबे उभी केली. त्यांच्याकडे कार्यकर्ता किंवा सामान्य माणूस आला अन काम झाले नाही असे कधी झाले नाही. राजकारण करीत असताना त्यांनी जिल्हा बँकेच्या चेअरमन पदापासून ते मार्केटिंग फेडरेशनचे अध्यक्ष अशी अनेक पदे भूषवली, मात्र हे करीत असताना त्याचा तालुक्याला कसा फायदा होईल हे त्यांनी पाहिले. पालकमंत्री असताना विविध प्रकाराची अनुदाने त्यांनी तालुक्यातील शेतक-यांना मिळवून दिली.\nपाणीपुरवठा मंत्री म्हणून काम करताना सुजल निर्मल योजनेचा साठ कोटींचा निधी त्यांनी बार्शी शहरासाठी दिला. पालिकेत दहा वर्षे सत्ता असताना नगरोत्थान योजनेसह कित्येक शेकडो कोटींच्या विकासाच्या योजना राबवल्या. शहरवासियांना मुबलक पाणी देण्यास देखील ते यशस्वी झाले. आता तालुक्याची सत्ता त्यांच्याकडे नसली तरी राज्यात त्यांच्याच पक्षाचे मुख्यमंत्री असलेले महाविकास आघाडीचे सरकार आहे़. त्या माध्यमातून देखील ते लोकांच्या सेवेत कायम उपलब्ध आहेत. ते आजही म्हणतात की, मी निवडणुकीत हरलो असलो तरी थकलो नाही. या वयात देखील त्यांचे राजकीय गुरु असलेल्या शरद पवारांप्रमाणे आजही ते पूर्वीच्याच ताकदीने लोकांची सेवा करतात. अशा या लोकनेत्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देवो हीच भगवंत चरणी प्रार्थना…\nPrevious articleधाराशिव जिल्ह्यात ओमायक्रॉनचा प्रवेश; बावी येथील दोघांचे अवाहल पॉझिटिव्ह\nNext articleकृष्णराज बारबोलेंनी रचला इतिहास, सर्वात तरुण पीठासीन अधिकाऱ्याचा बहुमान\nलढवय्या बाणा असणारे विकासरत्न नेतृत्व – आमदार राजाभाऊ राऊत\nवाढदिवस विशेष: बार्शीच्या राजकारणातील चाणक्य नागेश अक्कलकोटे\nबार्शीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या रक्तदान शिबिरात 81 जणांचे रक्तदान\nवैरागच्या विकासासाठी भूमकर यांच्या पाठीशी ताकद उभी करणार-रोहित पवार\nवृक्ष संवर्धन समिती च्या वतीने गच्चीवरील बाग तसेच परसबाग स्पर्धेच आयोजन\nनिमित्त बार्शीतील कथित शेअर घोटाळ्याचे : रोडपती…. करोडपती…. वाचा सविस्तर-\n अलीपुर रोड परिसरातून महिलेचे गंठण भरदिवसा लंपास; २ जणां विरुद्ध...\nसोलापुरात शेततळ्यात बुडून आईसह दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू\nवैराग मध्ये एक पतिपत्नी विजयी तर एक पतिपत्नी पराभूत\nचिंताजनक: बार्शीत तीन दिवसात २७१ नवे कोरोना रुग्ण सापडले\nराष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष काका साठेंनी झेडपीच्या आवारात लगावली एकाच्या ‘कानाखाली’ |...\nवैराग नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या निरंजन भूमकरांची एकहाती झेंडा-भाजप चार तर शिवसेना...\nबार्शी शेअर मार्केट घोटाळा: विशाल फटे याला 10 दिवसांची पोलीस कोठडी;...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00680.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mazespandan.com/tag/marathi-abhang/", "date_download": "2022-01-23T20:42:00Z", "digest": "sha1:CZCBBIYUTIB62TCPS4Y2MOKWA6YRYYT7", "length": 12216, "nlines": 161, "source_domain": "mazespandan.com", "title": "marathi abhang – स्पंदन", "raw_content": "\nमराठी मन, मराठी स्पंदन..\nयाला जीवन ऐसे नाव..\nरेल्वेत बर्थ कसे बुक केले जातात\nUncategorized कुठेतरी वाचलेले.. जरा हटके\nI’m Right – आपलं तेच खरं कसं\nएक चोवीस- पंचवीस वर्षाचा मुलगा आणि त्याचे बाबा ट्रेननं जात असतात. ट्रेन पळू लागते तशी झाडं पळू लागतात. मुलगा जोरात ओरडतो, ‘बाबा, झाडं. झाडं पळताहेत. बाबा डोंगर पाहा.’ बाबा हसतात. … Read More\nLife Uncategorized Whatsapp कुठेतरी वाचलेले.. प्रेरणादायी\nहृदयाला स्पर्श करणारी सुंदर विचाराची सुंदर सुविचार .. ★ ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात तो कधीही एकटा नसतो…. ★ मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ…. ★ मृत्यूला सांगाव., … Read More\nमराठी टेक्नॉलॉजी जगत : वसंत पुरुषोत्तम काळे विचार\nमागील काही दिवसापूर्वी वपु चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी मिळाली. वपुंच्या विचारांवर आधारित नवीन, अत्याधुनिक आणि मोफत Android अप्लिकेशन Google Play वर सादर झाले. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाबद्द्ल आम्ही अधिक जाणून … Read More\nप्रत्येक शब्द ‘क’ पासून सुरु करुन एवढा मोठा परिच्छेद लिहिला आहे. जगातल्या कोणत्या इतर भाषेत अशी ताकद असेल मराठी भाषेची ताकद खालील लेखात पहा… केव्हातरी कोल्हापूरच्या कर्तव्यतत्पर केळकर काकांबद्दल काकांच्याच … Read More\nया आईला काही कळतच नाही…\nया आईला तर काही, काही कळत नाही ओरडत असते सदानकदा.. जरा ब्रेक नाही.. झोपेतून उठवून नेते.. खाण्यासाठी मागे लागते इतक्या सक्काळी कधी.. भूक लागत नाही या आईला ना काही … Read More\nUncategorized कुठेतरी वाचलेले.. जरा हटके\nयाला जीवन ऐसे नाव..\nरेल्वेत बर्थ कसे बुक केले जातात\nवपुंच्या साहित्यरूपी अथांग महासागराला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न.\nGood Thoughts Google Groups Life Technology Uncategorized Whatsapp आध्यात्मिक ऐतिहासिक कविता कुठेतरी वाचलेले.. जरा हटके जागतिक राजकारण दिनविशेष प्रेम प्रेरणादायी मराठी सण राजकीय राशिभविष्य २०२१ राशीचक्र वपु विचार विनोदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00680.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"}
+{"url": "https://www.livemarathi.in/corona-awareness-message-through-punal-village/", "date_download": "2022-01-23T21:45:54Z", "digest": "sha1:IYXC4NB5ZTT4EVJMCS7OTQZWBUZFN22P", "length": 9997, "nlines": 98, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "पुनाळ गावचावडी मार्फत कोरोना जनजागृतीचे संदेश… | Live Marathi", "raw_content": "\nHome कोल्हापूर पुनाळ गावचावडी मार्फत कोरोना जनजागृतीचे संदेश…\nपुनाळ गावचावडी मार्फत कोरोना जनजागृतीचे संदेश…\nकोतोली (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन जिल्हाधिकारी दोलत देसाई, तहसिलदार रमेश शेंडगे यांनी आदेश दिले होते. या आदेशाचे पालन करुन मोटरसायकलवर नो मास्क-नो एन्ट्री, माझे कुटुंब-माझी जबाबदारी यासह कोरोनाबाबतचे विविध संदेशाचे स्टीकर लावून पुनाळ, माजनाळ, तळेवाडी या गावात उपक्रम राबवला.\nया उपक्रमामध्ये कळे मंडल अधिकारी सुरेश ठाकरे,तलाटी सुनील शेडगे,कोतवाल सुरेश वडर, पोलीस पाटील शामराव पाटील, ग्रा.पं. कर्मचारी सुमीत पाटील, ग्रा.पं. सदस्य सरदार सुतार, कळे पोलीस स्टेशनचे हावलदार नामदेव चौगले, राजू पाटील यांनी सहभाग घेतला. हा उपक्रम व्यापक स्वरुपात राबऊन सर्वसामान्य जनतेपर्यंत कोरोनाला रोखण्याचा संदेश या स्टीकर मार्फत दिला गेला आहे.\nPrevious articleतर मजूर ऊस तोडणार नाहीत : आ. सुरेश धस\nNext articleनूर-ए-रसूल फौंडेशनचे कार्य कौतुकास्पद : आरोग्य राज्यमंत्री\nअन्यथा गोकुळच्या कारभारासंदर्भात सर्व पुराव्यांसह जनतेसमोर जावं लागेल : शौमिका महाडिक\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार प्रेरणादायी : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर\nबेरकळवाडी गावाला ‘गोकुळ’ च्या संचालकांची भेट…\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार प्रेरणादायी : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर\nकुर��ंदवाड (प्रतिनिधी) : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कार्य आणि नेतृत्व शब्दात सामावणे अशक्य आहे. त्यांचे विचार पुढील पिढ्यांना देखील प्रेरणा देत राहतील. सामान्य माणसांच्या प्रश्नांवर प्रत्यक्ष मैदानात झुंजणाऱ्या,सर्वसामान्य माणसांचा ते बुलंद आवाज होते. देशाच्या...\nबेरकळवाडी गावाला ‘गोकुळ’ च्या संचालकांची भेट…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या मार्गदर्शनाखाली करवीर तालुक्यातील बेरकळवाडी गावाला संचालकांनी भेट दिली. या गावात गुजरात व हरियाणा राज्यातून जातिवंत ४८ म्हैशी खरेदी केलेल्या असून त्यांच्या पासून जन्मलेली मादी वासरे,...\nबिटकॉईनमध्ये गुंतवणुकीदाराची २० लाखांची फसवणूक : तिघांवर गुन्हा दाखल\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करायला लावून केदार रानडेसह अन्य दोघांनी २० लाखांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी सुहास नागन्नावार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजरामपुरी पोलीस ठाण्यात केदार रानडेसह अन्य दोघां विरोधात...\nजिल्ह्यात चोवीस तासात ‘७२३’ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात ७२३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात दोघांचा मृत्यू झाला असून ४२२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – ३११, आजरा –...\nशिवसेनेतर्फे मोफत युनिव्हर्सल पासचे वाटप : रविकिरण इंगवले\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कोरोनाचे दोन डोस पूर्ण झालेल्या नागरिकांना विनामूल्य कोरोना डोसचे प्रमाणपत्र (युनिव्हर्सल पास) विनामूल्य देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. अशी माहिती माजी उपमहापौर रविकिरण इंगवले यांनी...\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘गडहिंग्लज अर्बन’ला भेटला ‘हर्षद मेहता’.. : 13 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली...\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00680.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-dharmendra-pratap-singh-article-on-divyam-bharati-4954061-NOR.html", "date_download": "2022-01-23T22:46:41Z", "digest": "sha1:T7B6XKYKZQLSGMODIQV74DQUNA3Y7JCO", "length": 8934, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Dharmendra Pratap Singh Article On Divyam Bharati | चटका लावणारा मृत्यू - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nगॉड गिफ्टेड’ हे विशेषण आपण खूप जपून वापरतो. आज जशी कंगना राणावत झेप घेतेय, नव्वदच्या दशकाच्या प्रारंभी अभिनय क्षितिजावर चमकलेली दिव्या भारती अशीच \"गॉड गिफ्टेड' प्रकारात मोडणारी अभिनेत्री होती. तिच्या सहज अभिनयाने त्या काळच्या टॉपच्या गणल्या जाणाऱ्या श्रीदेवी आणि माधुरी दीक्षित या नट्यांनाही आव्हान दिलं होतं. परंतु बहुतेक \"गॉड गिफ्टेड' माणसांमध्ये असणारा स्वभावदोष तिच्यामध्येही होता.\nम्हणजे, ती कमालीची अधीर होती, कोपिष्ट होती, हट्टी होती आणि महत्त्वाचं म्हणजे, अतिसंवेदनशील होती. वेळप्रसंगी स्वत:ला इजा करून घेण्यासही ती मागेपुढे पाहत नसे. तिला तिच्या ठायी असलेल्या अभिनयगुणांची पुरती जाण होती की नाही, हे ठाऊक नाही. मात्र तिचा कल आपल्या एक्सेेन्स्ट्रिक वर्तनाने या क्षमतांना आव्हान देण्याकडेच अधिक होता.\nयाबाबत मात्र त्या वेळी कुणाचेही दुमत नव्हते की, ती मनाने कमालीची निर्मळ मुलगी होती, ओठात एक पोटात एक असा कावेबाजपणा तिच्यात नव्हता. जे काही करायचं ते थेट सगळ्यांना साक्षी ठेवून करायचं, असा तिचा स्वभाव होता. तिचा पारा कधी चढेल आणि कधी उतरेल, याचा नेम नसायचा. निर्माता-दिग्दर्शकांनी विनंती करूनही अंगात १०४ ताप असताना काम थांबवायला नकार द्यायची. म्हणजे, दिव्या भारतीचं रागावणं आणि खुश होणं हा अनेकांसाठी अनप्रेडिक्टेबल खेळ असायचा.\nतिचा आणि गोविंदाचा \"शोला और शबनम' नावाचा सिनेमा त्या काळी सुपरहिट ठरला होता. आताचे सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी या सिनेमाचे निर्माते होते. सिनेमा होता भडक; पण त्यातही दिव्याच्या सहज नैसर्गिक अभिनयाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. याच सिनेमाच्या निर्मितीदरम्यानचा एक किस्सा अभिनेता राजा बुंदेला यांना आठवला. ते म्हणाले, उटीला शूटिंग होतं. एक दिवस तिने स्वत:ला सहा-सात तास रूममध्ये कोंडून ठेवलं. अनेकांनी अनेक प्रयत्न केले, पण ती बधली नाही. चौकशी केल्यावर कळलं, सेटवर पोहोचण्याची चुकीची वेळ सांगितल्याने ती प्रचंड संतापली होती आणि त्य�� संतापाच्या भरात तिने स्वत:ला इतरांपासून तोडलं होतं.\nदिव्याचं वय लहान होतं, त्यामुळे हा तिचा बालिशपणा म्हणून अनेकांनी तिच्या वागण्याकडे दुर्लक्ष केलं होतं. पण बुंदेला म्हणतात, दिव्याचं वय त्या वेळी जेमतेम १९ होतं, पण ती इतर समजतात तशी बालिश नक्कीच नव्हती. प्रदीर्घ संवाद पाठ करण्याची ट्रिक सांगितली होती, त्यावर तिची प्रतिक्रिया होती, \"यह जिंदगी भी तो कॉमा और फुलस्टॉप में बंटी हुई है…' आता कोण बालिश मुलगी असा तात्त्विक अंगाने विचार करेल सांगायचा मतलब असा, पडद्यावर भल्याभल्यांची बोबडी वळवणारी दिव्या भारती विचारांनी प्रगल्भ होती. बुंदेलांशी तिने एक-दोनदा मरणाबाबत चर्चाही केली होती. बुंदेला म्हणतात, एकदा ती म्हणाली होती, \"यह कितनी अजीब बात है कि, हम अचानक कब मर जाएं, किसीको पता नहीं…', पण यातून तिची जगण्याची तीव्र इच्छाच प्रकट होत होती. त्यामुळे जेव्हा तिच्या मरणाची बातमी आली, आणि तिने खिडकीतून उडी मारण्याआधी दारू प्यायली होती, असे सांगितले गेले, तेव्हा बुंदेलांना भयानक आश्चर्य वाटले. ते म्हणतात, ही शक्यता असेलही; पण उटीतल्या कडाक्याच्या थंडीत आम्ही महिनाभर शूटिंग करत होतो, पण त्या कालावधीत मी दिव्याला एकदाही दारू पिताना बघितले नव्हते. किंवा तसे इतर कुणी अनुभवल्याचे कानावरही आले नव्हते.शेवटी कारण काहीही असो, एका गुणवान अभिनेत्रीचा ५ एप्रिल १९९३ रोजी झालेला गूढ शेवट तिच्या चाहत्यांना चटका लावणारा ठरला होता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00681.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-a-teen-girl-of-telangana-alleged-commit-suicide-after-lack-of-toilet-5232892-NOR.html", "date_download": "2022-01-23T22:51:01Z", "digest": "sha1:KN6VBDGJ4HZBEBRNBYMOCPTLJXBRIH6C", "length": 3778, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "A Teen Girl Of Telangana Alleged Commit Suicide After Lack Of Toilet | घरात टॉयलेट नसल्याने तेलंगणात मजुराच्या मुलीने केली आत्महत्या - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nघरात टॉयलेट नसल्याने तेलंगणात मजुराच्या मुलीने केली आत्महत्या\nनलगोंडा- देशभरात प्रजासत्ताक दिन मोठ्या दिमाखात साजरा होत असताना तेलंगणात एका मजुराच्या 17 वर्षीय मुलीने आत्महत्या केली आहे. घरात शौच्छालय (टॉयलेट) नसल्याने तिने मंगळवारी सकाळी आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे. कदापार्थी रेखा असे मृत मुलीचे नाव आहे.\nकदापार्थी रेखाने आई -वडिलांकडे घरात शौच्छालय बांधण्याची मागणी केली होती. परंतु तिच्या आई-वडिलांनी ते करण्याचीही ऐपत नव्हती. त्यामुळे ते मुलीची मागणी पूर्ण करू शकले नाही.\nटॉयलेटसाठी उघड्यावर जावे लागत होते...\n- कदापार्थी रेखा ही गुंडाला सबडिव्हिजनची राहाणारी होती. रेखा ज्यूनियर कॉलेजची स्टूडेंट होती.\n- टॉयलेटसाठी उघड्यावर जावे लागत असल्याचे रेखा त्रस्त होती, असे चौकशी अधिकारी राजू यांनी आपल्या अहवालात म्हटले आहे.\n- इतकेच नव्हे तर घरातील बाथरूम देखील ताडपत्रीचे होते.\n- रेखाचे आई-वडिल मोलमजुरी करतात. त्यांच्याकडे इतके रुपये नाही, की ते घरात टॉयलेट-बाथरुम बांधू शकतील.\nपुढील स्लाइडवर पाहा, संबंधित फोटो...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00681.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://todmarathi.com/narendra-modi/", "date_download": "2022-01-23T20:52:52Z", "digest": "sha1:NOGRAKR4TEL6FTUDA5KDDSKD3BKNPCZK", "length": 10656, "nlines": 158, "source_domain": "todmarathi.com", "title": "पंजाब नंतर मोदींचा पुणे दौरा पण रद्द ? ही आहेत कारण...", "raw_content": "\nपंजाब नंतर मोदींचा पुणे दौरा पण रद्द \nपंजाब नंतर मोदींचा पुणे दौरा पण रद्द \nपुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 जानेवारी रोजी पुणे दौऱ्यावर येणार होते. या दौऱ्यात मोदींच्या हस्ते पुणे शहरातील अनेक विकास कामांचे उद्घाटन करणार होते. परंतु त्यांचा हा दौरा अखेर रद्द करण्यात आल्याची माहिती समोर मिळाली आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून हा दौरा रद्द झाल्याची माहिती पुणे जिल्हा प्रशासनाला कळविण्यात आल्याची माहिती आहे.\nपुणे दौऱ्यावर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शहरातील विविध विकास कामांचे उद्घाटन होणार होतं. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तयारी देखील सुरू करण्यात आली होती. मात्र मागील काही दिवसांपासून सातत्याने covid-19 रुग्णात वाढ होत आहे. त्यामुळे अखेर हा दौरा रद्द करण्यात आला आहे.\n28 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येणार होते. त्यांच्या उपस्थितीत पुणे मेट्रो उद्घाटन, दिवंगत ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर. के लक्ष्मण यांच्या नावाच कलादालन, पुणे महापालिकेतील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात येणार होतं. तसेच नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, नरेंद्र मोदींचा दौरा रद्द झाल्याने मेट्रोचं उद्घाटन लांबणीवर पडण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.\nPrevious गोव्यात काँग्रेससोबत आघाडीसाठी प्रयत्न सुरू : संजय राऊत\nNext खासदार नवनीत राणा यांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल\nनथुराम गोडसेंची भूमिका साकारणे हे अमोल कोल्हेंचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य राष्ट्रवादी सांस्कृतिक सेलचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांचे वक्तव्य\nखासदार नवनीत राणा यांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल\nगोव्यात काँग्रेससोबत आघाडीसाठी प्रयत्न सुरू : संजय राऊत\nरोहित पाटील यांच्या खांद्यावर राष्ट्रवादीकडून मोठी जबाबदारी; ‘या’ पदासाठी वर्णी लागण्याची चर्चा\nनेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती राष्ट्रीय सुट्टी म्हणून घोषित करण्याची, ममता बॅनर्जी यांची केंद्राकडे मागणी\nदेसीगर्ल प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांना कन्यारत्न, पोस्ट शेअर करत दिली गोड बातमी\nज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांचं पुण्यात निधन\nनवाब मलिकांविरोधात मानहानीचा दावा दाखल; वानखेडेंच्या वडिलांकडून १.२५ कोटींची मागणी\nतुम्ही काम नाही केलं तर तुमचं मंत्रिपद जाईल; शिवसेनेची नारायण राणेंवर टीका\nमाजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा पुत्र ED च्या रडारवर\nराज्यभरातील ५९ एसटी डेपो बंद; ऐन दिवाळीत मात्र प्रवाशांचे हाल\nपुण्याच्या वाडेश्वर कट्ट्यावर रंगला सर्वपक्षीय दिवाळी फराळ\nया’ पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर, 10 मार्चला होणार मतमोजणी\nमी जिवंत परतलो, मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा; पंतप्रधान मोदींचा खोचक टोला\nभाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी समिति बैठक संपन्न; साधेपणाने राहण्याचा दिला मोदींनी संदेश\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा केदारनाथ दौरा; ४०० कोटीच्या योजनांचे लोकार्पण\nकेंद्राने इंधनाचे दर कमी केले, आता राज्य सरकारचं काय \nकोण आहे हा भारतवंशीय, ज्यांच्यामुळे इंग्लंडच्या पंतप्रधानांचे पद धोक्यात आहे\nभारत २०७० पर्यंत शून्य कर्बउत्सर्जनाचे लक्ष्य गाठेल; पंतप्रधान मोदींची ग्वाही\nन्यूझीलंड कडून पराभवानंतर भारत सेमीफायनल पर्यंत जाईल का \nInd vs NZ:भारताला न्यूझीलंड विरुद्ध जिंकणं आवश्यक अन्यथा…\nपंतप्रधान नरेंद्र मोदी G20 शिखर परिषदेसाठी रोमला रवाना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00681.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.islamdarshan.org/2019/10/blog-post_62.html", "date_download": "2022-01-23T20:30:25Z", "digest": "sha1:2QG3JV2MJEXDGOS3XDJRG2TQYXEW5FBL", "length": 11233, "nlines": 147, "source_domain": "www.islamdarshan.org", "title": "मांसाहार लोकांना हिंसक बनवितो काय | Islamdarshan", "raw_content": "\nसुबोध कुरआन खंड क्र. १ (पान १ ते १४३).\n\"अल्लाहच्या नावाने, जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे'' १. अल्फातिहा परिचय शीर्षक : या प्रथम सूरहचे (अध्याय) नाव &quo...\nनेतृत्वाचे प्रकार आणि त्यातील फरक\nआणि (आठवण करा) जेव्हा तुमच्या पालनकर्त्याने दूतांना सांगितले की, ’’मी पृथ्वीवर एक खलीफा (माझा प्रतिनिधी) बनविणार आहे.’’ (तेव्हा त्या दुतांनी...\nसटीप मराठी भाषांतर मौलाना सय्यद आला मौदूदी (यांच्या सटीप उर्दू भाषांतरावरून) मराठी भाषांतर अब्दुल जबार कुरैशी कुतुबुद्दिन हुसैन...\nमांसाहार लोकांना हिंसक बनवितो काय\nइस्लाम धर्म भोजन आणि आहाराच्या संदर्भात काही नियम प्रस्तुत करतो. तो शाकाहारी पशूंचे मांस खाण्याची अनुमती देतो. विशेषतः आठ प्रवर्गाच्या चतुष्पाद (तो पशू जो दूध देणारा आणि चार पायांचा असतो अशा) प्राण्यांचे, परंतु मांसाहारी पशुंना खाण्यास मनाई करतो. इस्लाम धर्म ज्या जनावरांना खाण्याची अनुमती देतो त्या जनावरांमध्ये शेळी, मेंढी, बैल, म्हैस आदींचा समावेश होतो. एवढेच नव्हे तर या वैध (हलाल) ठरविलेल्या जनावरांना हलाल पद्धतीनेच जुबाह (कापले) गेले पाहिजे अन्यथा ते खाण्यायोग्य नाहीत ती जंगली जनावरांची शिकार करतात, ते वैध (हलाल) नाहीत. येथपर्यंत की शाकाहारी जनावरांपैकी काही जनावरे उदा. डुक्कर मुसलामानांकरिता आणि ज्यूंकरिता हराम (निषिद्ध) आहे.\nया गोष्टीला कोणताही वैज्ञानिक आधार नाही की मांसाहार लोकांना अधिक हिंसक बनवितो. जसे या आधीच सांगितले गेले आहे की एखाद्या माणसाचे पालनपोषण आणि जगासंबंधी त्याचा दृष्टीकोन त्याला हिंसक किंवा शांतताप्रिय बनवितो. उदा. जर्मन देशाचा नेता अॅडॉल्फ हिटलर पूर्णतः शाकाहारी होता. परंतु, त्याच्या अंतःकरणात कुस्तित आणि वाईट महत्त्वाकांक्षा, अर्थात शेजारी राष्ट्रांना बलपूर्वक ताब्यात घेणे, यासारख्या भयंकर गोष्टी होत्या आणि वस्तुतः तो लक्षावधींच्या नरसंहारास जबाबदार होता. यास्तव अशा मनोरचित कल्पनांना तिरस्काराने रद्द करण्याची गरज आहे. कारण अशा कल्पित गोष्टी यालाच पात्र आहेत. प्रेम आणि सहानुभूती तसेच तिरस्कार व शत्रुत्व या गोष्टींचा संबंध खाद्य पदार्थांशी व आहाराशी जोडणे तर्कसंगत ठरत नाही. भारतातील आदिवासी अने��� प्रकारचे मांस खातात, परंतु, त्यांच्याविषयी क्रूरतेची ओरड होत नाही.\n- सय्यद हामीद मोहसीन\nसुबोध कुरआन खंड क्र. १ (पान १ ते १४३).\n\"अल्लाहच्या नावाने, जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे'' १. अल्फातिहा परिचय शीर्षक : या प्रथम सूरहचे (अध्याय) नाव &quo...\nनेतृत्वाचे प्रकार आणि त्यातील फरक\nआणि (आठवण करा) जेव्हा तुमच्या पालनकर्त्याने दूतांना सांगितले की, ’’मी पृथ्वीवर एक खलीफा (माझा प्रतिनिधी) बनविणार आहे.’’ (तेव्हा त्या दुतांनी...\nसटीप मराठी भाषांतर मौलाना सय्यद आला मौदूदी (यांच्या सटीप उर्दू भाषांतरावरून) मराठी भाषांतर अब्दुल जबार कुरैशी कुतुबुद्दिन हुसैन...\n- मुहम्मद फारूक खान - मानवास जीवन मिळाले. त्यास या जीवनाचा अनुभव देखील होतो, मात्र असे लोक बोटावर मोजण्याइतकेच आढळतील ज्यांनी या जीवना...\n- सय्यद अबुल आला मौदूदी या पुस्तिकेत एकेश्वरत्व सोदाहरण स्पष्ट करून सांगण्यात आले आहे आणि मनुष्याच्या विनाशाचे, अन्याय, ...\nएकेश्वरत्व आणि प्रेषित्वाची साक्ष\n``मी साक्ष देतो की, अल्लाहशिवाय कोणीही पूज्य नाही आणि याचीही साक्ष देतो की, आदरणीय मुहम्मद (स.) अल्लाहचे दास आणि पैगंबर आहेत.'' दोन ...\nइद मिलन निमित्त सर्वधर्मीय विचारवंतांचे मौलिक विचार\n'मेराज' चे वास्तव: आदरणीय प्रेषित मुहम्मद (स.) यांना ईश्वरी सान्निध्य आणि मार्गदर्शन\nमुळात असा नियमच आहे की, सत्याच्या विरोधकांचे अत्याचार आपल्या संपूर्ण मर्यादा ओलांडतात आणि अत्याचारपीडितांचा आत्मा तळतळून हाक देतो की, ...\nपारा १ - भाग १ पारा १ - भाग २ पारा १ - भाग ३ पारा २ - भाग १ पारा २ - भाग २ पारा २ - भाग ३...\nरमजान, चंद्रकोर आणि गैरसमज\nमशीद, मदरसे, मुस्लिमांच्या लग्नपत्रिका, काही मुस्लिम देशांचे ध्वज आणि मुस्लिम समाजाचा प्रतीकात्मक उल्लेख करण्यासाठी सर्वसाधारणपणे चंद्रक...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00681.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.nilkantheshwarsamachar.page/2020/05/KMQpXF.html", "date_download": "2022-01-23T21:20:48Z", "digest": "sha1:JB7WR7C2O2QPLXEPRWXBUDVWRFXTOF2J", "length": 7064, "nlines": 30, "source_domain": "www.nilkantheshwarsamachar.page", "title": "नाफेड तर्फे तूर व हरभरा खरेदी सुरू करा : भरतभाऊ चामले", "raw_content": "\nनाफेड तर्फे तूर व हरभरा खरेदी सुरू करा : भरतभाऊ चामले\nMay 08, 2020 • विक्रम हलकीकर\nनाफेड तर्फे तूर व हरभरा खरेदी सुरू करा : भरतभाऊ चामले\nलातूर: सद्यस्थितीत शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. एका बाजूला कोरोना विषाणूमुळे लॉक डाऊन असल्याने शेतातील माल शेतातच पडून आहे. तर दुसर्या बाजूला संचार बंदीमुळे नाफेड तर्फे खरेदी केला जाणारा तूर व हरभरा या शेतमालाची खरेदीही थांबलेली आहे. शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य करणे तर दूरच त्यांना त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या शेतमालाची खरेदी शासनाने करावी. अशी मागणी महाराष्ट्र राज्य पणन महासंघाचे संचालक तथा स्व. रामचंद्र पाटील तळेगावकर सहकारी खरेदी विक्री संघ उदगीरचे चेअरमन भरत चामले आणि उपाध्यक्ष शंकरराव रामचंद्रराव पाटील यांनी एका पत्राद्वारे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्याकडे केली आहे.\nसदरील मागणीत त्यांनी स्पष्ट केले आहे की, लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुका वगळता इतर खरेदी केंद्रावर तूर आणि हरभरा खरेदी चालू आहे. मात्र उदगीर तालुक्यात खरेदी बंद असल्याने शेतकऱ्यांचा माल खराब होण्याची दाट शक्यता असल्यामुळे खरेदी केंद्र चालू करून शेतमाल नाफेड मार्फत खरेदी करावा. अशी विनंती सदरील पत्रान्वये केली आहे. अगोदरच संकटात सापडलेला शेतकरी आता या नाफेड मार्फत खरेदी केल्या जाणाऱ्या तुर व चना खरेदीवर बंधन आल्याने खूप अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांची ही गोची थांबवावी. अशी मागणी खरेदी-विक्री संघाच्या वतीने करण्यात आली आहे .शेतात पिकलेल्या द्राक्ष, टरबूज, टोमॅटो या फळफळावळ व भाजीपाला शेतातच सोडून जात आहे. ते नुकसान शेतकरी सहन करत आहेत, परंतु घरी आणून ठेवलेला तूर आणि हरभऱ्याचा माल हा खराब होऊ नये. यासाठी दूरध्वनीवरून लोकप्रिय युवा नेते भरतभाऊ चामले त्यांच्याकडे शेतकरी मागणी करत आहेत. त्या मागणीला धरून खरेदी-विक्री संघाच्या वतीने राज्यमंत्री बनसोडे यांना पत्र देऊन या पत्राच्या अवलोकन करून जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांना खरेदी केंद्र चालू करण्याची सूचना करावी. अशी विनंती करण्यात आली आहे. मध्यंतरीच्या काळात अवकाळी पावसाने देखील शेतमालाचे मोठे नुकसान केले गेले आहे. सध्या मजूर मिळत नसल्याने शेतातील कामे खोळंबली आहेत. शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. त्यासाठी तूर व हरभरा खरेदी केंद्र चालू करणे योग्य राहील. असेही मत शेतकऱ्यांचे नेते भरत चामले यांनी व्यक्त केले आहे.\nश्री हावगीस्वामी महाविद्यालयातील बारावीच्या निकालाची उज्ज्वल परंपरा कायम.\nJuly 17, 2020 • विक्रम हलकीकर\n*महाराष्ट्र महाविद्यालयात कृषी दिनानिमित��त वृक्षारोपन\nJuly 01, 2021 • विक्रम हलकीकर\nमतदार यादीतील नाव वगळणे, समाविष्ठ करणे व दुरुस्ती करुन घेण्याचे आवाहन\nउदगीर शहरामध्ये पर्यावरण,आरोग्य संवर्धन आणि प्रदूषमुक्तीसाठी आयोजित भव्य सायकल रलीमध्ये उदगीरकरांनी सहभागी व्हावे मुख्याधिकारी भारत राठोड\nबेवारस पडलेल्या इसमाचा जीव वाचविला : माजी नगरसेवक अहमद सरवर यांची तत्परता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00681.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "http://jagdishnews.com/2021/12/22/%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A5%85%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%9A/", "date_download": "2022-01-23T20:55:28Z", "digest": "sha1:WXCEIL5U5IESPXLZ6E2B6KC52PCJJSOT", "length": 15140, "nlines": 207, "source_domain": "jagdishnews.com", "title": "बुलडाणा येथील काॅंग्रेसच्या विद्यमान नगरसेविका इशरत परवीन मो.अजहर व त्यांचे पती मो.अजहर मो.एजाज यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह रविकांतभाऊ तुपकरांच्या उपस्थितीत 'स्वाभिमानी' त प्रवेश…! - Jagdish News", "raw_content": "\nनांदगाव खंडेश्वर मध्ये युवकाने घडवले माणुसकीचे दर्शन \nहिंदुराष्ट्र सेना अकोला द्वारा आयोजीत ई – श्रम कार्ड नोंदणी…\nवीज वितरण कंपनीच्या नियोजनशून्य कारभारामुळे शेतकऱ्याचे हाल\nटिपु सुलतान चौक परीसरात गोवंश कत्तल करणार्या आरोपींना हिवरखेड पोलिसांनी रंगेहात…\nHome आपला विदर्भ बुलडाणा येथील काॅंग्रेसच्या विद्यमान नगरसेविका इशरत परवीन मो.अजहर व त्यांचे पती मो.अजहर...\nबुलडाणा येथील काॅंग्रेसच्या विद्यमान नगरसेविका इशरत परवीन मो.अजहर व त्यांचे पती मो.अजहर मो.एजाज यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह रविकांतभाऊ तुपकरांच्या उपस्थितीत ‘स्वाभिमानी’ त प्रवेश…\n💥 गिरीश पळसोदकर, जगदिश न्युज प्रतिनिधी\nबुलडाणा येथील स्वाभिमानी हेल्पलाईन सेंटर येथे पक्षप्रवेशाचा सोहळा संपन्न झाला.. या सोहळ्यात विविध पक्षाच्या जिल्हाभरातील नेते आणि कार्यकर्त्यांनी ‘स्वाभिमानी’त पक्षप्रवेश केला.. बुलडाणा नगर परिषदेतील काॅंग्रेसच्या विद्यमान नगरसेविका इशरत परवीन मो.अजहर (प्रभाग क्र.२ मिर्झानगर) यांनी संघटनेची वाट धरली.. सोबतच त्यांचे पती मो. अजहर मो. एजाज व शेकडो कार्यकर्त्यांचाही पक्षप्रवेश संपन्न झाला…\nजिल्ह्यातील प्रस्थापित पक्ष आणि नेते मंडळींपेक्षा सर्वसामान्य जनता व कार्यकर्त्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटना एक आशेचा किरण वाटते आहे.. येत्या काळात बुलडाणा नगर परिषदेची निवडणूक असणार आहे.. ��ेव्हा ‘स्वाभिमानी’ देखील ताकदीनिशी निवडणूकीत उतरणार आहे..\nआतापर्यंत संघटना फक्त शेतकऱ्यांचीच आहे असं म्हटलं जायचं.. परंतु स्वाभिमानी हेल्पलाईन सेंटरच्या माध्यमातून गावखेड्यांतीलच नव्हे तर शहरांतील नागरिकांसाठीही स्वाभिमानी सदैव धावून जाते.. आपली समस्या घेऊन आलेला कुठलाच माणूस येथून खाली हात जात नाही.. सर्वसामान्यांसह इतर पक्षीय कार्यकर्त्यांना देखील आता आपला पक्ष जवळचा वाटू लागला आहे.. म्हणूनच यापुढेही अनेक दिग्गज मंडळी टप्प्या-टप्प्यात संघटनेत प्रवेश घेणार आहेत असे रविकांत तुपकर यांनी संबोधित केले…\nयावेळी रशीद कुरेशी, शेख जफर, शेख रशीद शेख रफिक, नासीर भाई, साबीर भाई, इरफान खान, अजीम सर, बाबू भाई, निषाद खान, जुनेद शेख, शेख शाहरुख, अली भाई, काशिफ, आकीब शेह्बाज, काशिफ, अदनान, मुजफ्फर सर, बाबू मिस्तरी, शानू भाई, बबलू चायनीज, सहाद खान, शेख अरमान, शेख इम्रान, शेख आरिफ, सैय्यद आझम, रेहान खान, रेहान कुरेशी, अलीम शेख, मधुकर गंगाराम, अझीम भाई, तोह्सीफ भाई, आसिफ कुरेशी, अस्लम भाई, शेख हसन, अलीम शहा, शेख आसिफ, शेख अनिस, छोटू उस्ताद, शेख इम्रान, समीर खान, शेख तस्लीम, हाफिज खान, शेख इरफान, मो.साहेब, शेख अन्सार, शे. आरिफ, शेख आतीर, शेख सत्तार, समाधान शेळके, पिंटू सोनुने, शेख समीर, इब्राहीम पटेल यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्त्यांचा प्रवेश झाला…\nPrevious articleजिवरक्षक दिपक सदाफळे गाडगेबाबा जिवन गौरव पुरस्काराने सन्मानित \nNext articleमलकापुर शहरातील तहसील चौकात दिशादर्शक फलक लावण्याची मागणी \nनांदगाव खंडेश्वर मध्ये युवकाने घडवले माणुसकीचे दर्शन रस्त्यावर सापडलेल्या महत्वपुर्ण कागदपत्रांची बॅग फोनवरून संपर्क करून केली सुपुर्त \nहिंदुराष्ट्र सेना अकोला द्वारा आयोजीत ई – श्रम कार्ड नोंदणी शिबीर संपन्न \nवीज वितरण कंपनीच्या नियोजनशून्य कारभारामुळे शेतकऱ्याचे हाल\nसंपादक : श्री.जगदीश आगरकर\nनांदगाव खंडेश्वर मध्ये युवकाने घडवले माणुसकीचे दर्शन \nहिंदुराष्ट्र सेना अकोला द्वारा आयोजीत ई – श्रम कार्ड नोंदणी...\nवीज वितरण कंपनीच्या नियोजनशून्य कारभारामुळे शेतकऱ्याचे हाल\nतलाठी अनिल अंभोरे यांची तहसील कार्यालयाचे वाॅशरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या \nसौ. जयश्री नामदेव पारस्कर या विवाहितेवर खुनी हल्ला \nअकोल्यातील भावी जिल्हाधिकाऱ्याचा अखेर कोरोनाने घेतला बळी \nया इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो बुलढाणा न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील\nमारवाडी ब्राह्मण महिला मंडळातर्फे गरिबांना अन्नदान..\nकोरोणा परिस्थितीत सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी याची दमछाक \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00682.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"}
+{"url": "https://kolaj.in/published_article.php?v=Sant-Rohidas-temple-controversy-Dalits-raise-the-question-of-faithVG7848193", "date_download": "2022-01-23T20:43:19Z", "digest": "sha1:VTAAILGVQUA5MXULZUDXQTUXBTKDF7OQ", "length": 29099, "nlines": 142, "source_domain": "kolaj.in", "title": "उत्तर भारतातले रोहिदास भक्त मोदी सरकारवर एवढे नाराज का?| Kolaj", "raw_content": "\nउत्तर भारतातले रोहिदास भक्त मोदी सरकारवर एवढे नाराज का\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nगेल्या दोनेक वर्षात दलित समाजाने दोन मोठी आंदोलनं केली. अट्रॉसिटी कायद्याबाबत, दुसरं १३ पॉईंट रोस्टर सिस्टमबाबत. सुप्रीम कोर्टाने मात्र विरोधात निकाल दिला. त्यामुळे दलित समाजाने भारत बंदची हाक दिली. आता पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर उत्तर भारतातला दलित समाज रस्त्यावर उतरलाय. कोर्टाच्या आदेशावरून दिल्लीतलं रोहिदास मंदिर पाडल्याने नवा संघर्ष निर्माण झालाय.\nबुधवारी दिवसभर दिल्लीत पी. चिदंबरम यांच्या अटकेचा ड्रामा सुरू होता. त्याआधी मंगळवारी २० ऑगस्टला दिवसभर ईडी आणि सीबीआय या तपास यंत्रणांनी दिल्लीभर चिदंबरम यांचा शोध घेतला. आपल्याला टीवीवर हे बघायला मिळालं. पण या सगळ्यात बुधवारी दिल्ली जॅम झाली होती. अनेक भाग ट्रॅफिकच्या कोंडीत सापडले होते. ही बातमी कुठं दिसली नाही. आणि या जॅमला पी. चिदंबरमही जबाबदार नव्हते. या जॅमचं कारण दुसरं आहे.\nभीम आर्मीचा प्रमुख चंद्रशेखर रावण यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत एक मोर्चा निघाला होता. गेल्या तीनेक वर्षांत त्यांच्या नेतृत्वाखाली मोठमोठी आंदोलनं होताहेत. काहीवेळा तर सरकार त्यांना आंदोलन करायलाही परवानही देत नाही. वेगवेगळ्या पेपरांमधे आलेल्या बातम्यांनुसार, पन्नासेक हजाराच्या घरात लोक या मोर्चात सहभागी झाले होते. दहा दिवसांआधी घडलेल्या घटनेच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आला होता. काय आहे ही घटना, ज्यामुळे सध्या उत्तर भारतातला दलित समाज सरकारवर प्रचंड नाराज झालाय\n‘गोली सीने खाएंगे मंदिर वहीं ब���ाएंगे’, ‘गुरुजी की क़सम खाते हैं मंदिर वहीं बनाएंगे’, ‘असी मर देंगे या मार देंगे पर मंदिर उत्थे ही बनावेंगे’ हे नारी बुधवारी दिल्लीच्या आसमंतात घुमले. या नाऱ्यांमुळे दिल्लीकरांना राम मंदिर आंदोलनाचा फील आला. पण हे आंदोलन रोहिदास मंदिरासाठी होतं.\nदलित समाजाच्या उद्रेकाचं कारण काय\nदिल्ली आणि हरियाणाच्या बॉर्डरवर तुघलकाबाद नावाचा भाग आहे. हा भाग दिल्ली विकास प्राधिकरण म्हणजे दिल्ली डेवलपमेंट अथॉरिटी डीडीएचा भाग आहे. आणि ही केंद्र सरकारची संस्था आहे. इथं एक जुनं संत रोहिदासांचं एक मंदिर आहे. डीडीएने सुप्रीम कोर्टाच्या आदेशावरून हे मंदिर पाडलंय.\n१० ऑगस्टला झालेल्या या पाडापाडीच्या निषेधार्थ बुधवारी २१ तारखेला दिल्लीत प्रचंड मोर्चा निघाला. भीम आर्मीचा प्रमुख चंद्रशेखर रावण यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. करोलबागच्या आंबेडकर भवनपासून हा मोर्चा निघाला. रामलीला मैदानावर या मोर्चाचं रुपांतर जाहीर सभेत झालं. मोर्चेकऱ्यांनी रामलीला मैदान भरून गेलं होतं. दिल्लीशिवाय पंजाबमधेही मंदिर पाडल्याच्या निषेधार्थ आंदोलनं झाली. रोहिदास मंदिर त्याच जागेत पुन्हा उभं करा, अशी या आंदोलकांची मागणी आहे.\nआंदोलनानंतर तुघलकाबादेत हिंसाचार झाला. शंभरहून अधिक गाड्यांची तोडफोड झाली. वीसेक लोक जखमी झाले. पोलिसही जखमी झालेत. यात ९० हून अधिक लोकांना ताब्यात घेण्यात आलं. भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर रावण यांनाही अटक करण्यात आलीय. बुधवारच्या आंदोलनाचं आयोजन भीम आर्मीनेच केलं होतं.\nहेही वाचाः नागराज मंजुळेंनी आरएसएसच्या शाखेत जाणं का थांबवलं\n‘मन चंगा तो कठौती में गंगा’ हे आपण खूपदा ऐकतो. १५ व्या, १६ व्या शतकातल्या भक्ती आंदोलनाबद्दलही ऐकलं, वाचलं असेल. भक्ती आंदोलनाच्या प्रणेत्यांमधे कवी संत रोहिदासांचं नाव आघाडीवर होतं. संत रोहिदासांचा खूप मोठा शिष्य संप्रदायही होता. मीराबाई यांनी रोहिदासांना गुरूस्थानी मानलं होतं. महाराष्ट्रात चांभार समाजामधे संत रोहिदासांना मोठा फॉलोअर आहे.\nदेव आणि मंदिर यांची माणसाला रोटी आणि माणुसकीपेक्षा जास्त गरज नाही. देवाला कर्मकांड आणि अवडंबर यामधून मुक्त करणाऱ्या रोहिदासांचा बघता बघता एक संप्रदाय तयार झाला. स्वतः रोहिदास कुठल्या संप्रदायाच्या विरोधात होते. पण त्यांच्या अनुयायांच्या ��ंप्रदायाला रैदास पंथी म्हणून ओळखलं जातं. या पंथाचा उत्तर भारतात मोठा प्रभाव आहे. यूपी, पंजाब, हरियाणा आणि दिल्लीत रैदासी संप्रदायाचं मोठं जाळं आहे.\nवाराणसी हे संत रोहिदासांचं जन्मगाव म्हणून ओळखलं जातं. तिथे दरवर्षी रोहिदास जयंतीनिमित्त देशभरातून भाविक जमतात. पंतप्रधान नरेंद्र मोदीही वाराणसीला गेले की काही निमित्ताने रोहिदास मंदिराला आवर्जून जातात. दर्शन घेतात. कारण संत रोहिदासांना मानणाऱ्यांची संख्या कोट्यवधीच्या घरात आहे. त्यामुळे मंदिर पाडापाडीचं हे प्रकरण उत्तर भारतात चिघळलंय.\nमंदिर समितीने घेतलेले आक्षेप\nमंदिराच्या जागेवरून दिल्ली विकास प्राधिकरण म्हणजे दिल्ली डेवलपमेंट अथॉरिटी डीडीए आणि गुरु रविदास जयंती समारोह समिती यांच्यात वाद आहे. समितीच्या दाव्यानुसार, डीडीएने मंदिर पाडलं तेव्हा तिथे १९०५ सालातली विट सापडली. या परिसरात १९३०, १९५९ आणि १९८६ या वर्षांतल्या तीन समाध्याही होत्या. या सर्व समाध्या रैदास पंथाशी संबंधित होत्या. त्याही आता हटवण्यात आल्यात.\nन्यूजक्लिक वेबपोर्टलने एक स्टोरी केलीय. त्यानुसार, १९३८ मधे तुघलकाबाद रविदास सोसायटीची नोंदणी झाली. आणि डीडीएची स्थापना १९५७ ची आहे. सोसायटीचे दस्तऐवजही चोरीला गेलेत. माजी उपपंतप्रधान आणि दलित समाजाचे थोर नेते बाबू जगजीवनराम यांनी १९५९ मधे या मंदिराच्या जीर्णोद्धाराचं उद्घाटन केलं होतं.\nकोर्टात सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांनुसार, तुघलकाबादेत १२,३५० स्क्वेअर यार्ड जागेवर हा मंदिर परिसर आहे. तसंच २० खोल्या आणि एक हॉल आहे. १५ व्या शतकात सिकंदर लोधीच्या काळात हे मंदिर बांधण्यात आल्याचं सांगितलं जातं. संत रोहिदासांनी या परिसरात तीन दिवस मुक्काम केलाय. या जागेवरच हे मंदिर उभारण्यात आलंय. इथे एक शाळाही चालवली जाते.\nदोन युक्तिवाद आणि कोर्टाचा आदेश\nमहत्त्वाचं म्हणजे डीडीएने याआधी १९९२ मधेही मंदिर पाडून टाकण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रयत्न अयशस्वी झाला. डीडीएच्या मते मंदिर अवैध जागेत आहे. २०१७ मधे हा वाद खालच्या कोर्टात गेला. मंदिर समितीच्या लोकांनी मंदिराच्या जमिनीवर आपला मालकी हक्क असल्याचं कोर्टापुढे सांगितलं. यासोबतच मंदिर समितीने दोन युक्तिवाद केले.\nएक, मंदिराच्या जमिनीचा ताबा समितीचे संत रुपानंद यांच्याकडे होता. रुपानंद यांनी तिथे 'चमारवाला जोहार' नावाने एक झोपडी उभारली. नंतर तिथेच मंदिर परिसराची उभारणी झाली. दुसरं म्हणजे, एखाद्या सरकारी जमिनीवर कुणी ३० वर्ष कुठल्याही तक्रारीशिवाय राहत असेल तर त्या जमिनीवर कायद्याने त्याचा मालकी हक्क होतो. मंदिराच्या जमिनीवर तर समितीचा १६० वर्षांपासून ताबा आहे.\nमंदिर समितीच्या या युक्तिवादाला डीडीएने विरोध केला. यासाठी डीडीएने दिल्ली लँड रिफॉर्म अॅक्ट १९५४ चा हवाला दिला. मंदिर समिती आपला मालकी हक्क सांगत असलेली जमीनच मुळात केंद्र सरकारची आहे. मंदिर उभारण्यात आलेली जमीन हरित पट्ट्यात येते. हरित पट्ट्यात येणाऱ्या जमिनीवर कुठलंही बांधकाम करता येत नाही.\nपण कोर्टाने मात्र डीडीएच्या बाजूने निकाल दिला. नंतर २० नोव्हेंबर २०१८ ला दिल्ली हायकोर्टानेही डीडीएच्या बाजूने निकाल दिला. सुप्रीम कोर्टानेही हायकोर्टाचाच निकाल कायम ठेवला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या सगळ्या पाडापाडीमधे मंदिर हा शब्द वगळण्यात आला. डीडीएनेही सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार अनधिकृत बांधकाम पाडल्याचं पत्रक काढलंय, असं लोकमतने आपल्या बातमीत म्हटलंय.\nहेही वाचाः ईश्वरी अवतारापलीकडे माणूस म्हणून कृष्णचरित्र समजून घेऊया\nदिल्लीत अनेक ठिकाणी अवैध मंदिरं आहेत. ती मंदिरं तोडली जातात का ती मंदिरं तोडली जात नाहीत, तर मग रोहिदासांचं मंदिरंच का पाडण्यात आलं, असा सवाल संतप्त आंदोलकांकडून केला जातोय.\nअयोध्येतलं राम मंदिर हा हिंदूंच्या आस्थेच्या प्रश्न आहे. त्यामुळे अयोध्येत राम मंदिर बनवायला हवं, असं म्हटलं जातं. दुसरीकडे सहाशे वर्षांआधी सिकंदर लोधीने दिलेल्या जमिनीवर उभारण्यात आलेलं मंदिर तोडण्यात येतंय. बाबू जगजीवनराम यांनी ७० वर्षांपूर्वी या मंदिराच्या जीर्णोद्धाराचं उद्घाटन केलं, असं सांगितलं आंदोलकांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.\nबऱ्याचदा अयोध्येतलं राम मंदिर हा हिंदूंच्या आस्थेचा मुद्दा असल्याचं समर्थकांचं म्हणणं असतं. तो धागा पकडून चंद्रशेखर रावण म्हणतात, ‘आपल्या देशात आस्थेहून मोठी कुठली गोष्ट नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप यांनीच आम्हाला ही गोष्ट शिकवलीय. आता आम्ही आमच्या मंदिरासाठी संघर्ष करतोय.’ बीबीसीशी बोलताना त्यांनी आपली ही प्रतिक्रिया दिली.\nज्या जागेवर हे मंदिर आहे, त्याच्या चारी बाजूंनी डीडीएची जमीन आहे. डीडीएच्या जागेतूनच मंदिराला जाण्यासाठी एक रस्ता होता. हा रस्ता आता विटांची भिंत उभारून सील करण्यात आलाय. नव्या भिंतीभोवती बॅरिकेड लावून पोलिसांनी या भागात आपली कुमक तैनात केलीय. बुधवारच्या मोर्चावेळी पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना मंदिर परिसरात येण्यापासून रोखलं. संतप्त आंदोलकांनी कायदा हातात घेत हिंसाचार केला.\nसुप्रीम कोर्टाने परिस्थितीचा अंदाज घेत सोमवारीच काही सुचना केल्यात. तुघलकाबादेतल्या मंदिराच्या निर्णयाला कुठलाही राजकीय रंग दिला जाऊ नये. तसंच दिल्ली, पंजाब, हरियाणा इथल्या सरकारला कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्याचे निर्देश कोर्टाने प्रशासनाला दिलेत.\nकोर्टाच्या निर्णयाला राजकीय रंग देऊ नये असं किती म्हटलं तरी आता या प्रकरणाला राजकारणाचा रंग चढलाय. काँग्रेस, आम आदमी पार्टी यांनी आंदोलनाला पाठिंबा दिलाय. डीडीए ही केंद्र सरकारच्या अखत्यारीत काम करणारी संस्था आहे. त्यामुळे भाजपच्या नेतृत्वातल्या मोदी सरकारने मंदिराविरोधात कोर्टात जायची गरजच काय होती, असा सवाल उपस्थित केला जातोय. अयोध्येतल्या मंदिराला पाठिंबा देणारी भाजप रोहिदास मंदिर पाडपाडीबद्दल मात्र सध्या सायलेंट मोडवर आहे.\nनलिनी पंडितः दलित, बहुजनांच्या वकील\nनरेंद्र मोदींना खलनायक करुन हाती काहीच लागणार नाही\nपंडित नेहरूंनी ३७० कलम आधीच कमजोर कसं केलं होतं\n३७० नाही, तर जम्मू काश्मीर केंद्रशासित करणं ही सगळ्यांत मोठी खेळी\nगोवा: उंदीरउड्यांच्या खेळात नेमकी कुणाची सरशी\nगोवा: उंदीरउड्यांच्या खेळात नेमकी कुणाची सरशी\nभगवंत मान: कॉमेडीयन ते मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारीपर्यंतचा प्रवास\nभगवंत मान: कॉमेडीयन ते मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारीपर्यंतचा प्रवास\nसत्ताधारी-विरोधकांचं भवितव्य ठरवणाऱ्या निवडणुकीची गोष्ट\nसत्ताधारी-विरोधकांचं भवितव्य ठरवणाऱ्या निवडणुकीची गोष्ट\nनिवडणूक प्रचाराचा नवा पॅटर्न आभासी दुनियेतली लोकशाही\nनिवडणूक प्रचाराचा नवा पॅटर्न आभासी दुनियेतली लोकशाही\nगोवा: उंदीरउड्यांच्या खेळात नेमकी कुणाची सरशी\nगोवा: उंदीरउड्यांच्या खेळात नेमकी कुणाची सरशी\nभगवंत मान: कॉमेडीयन ते मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारीपर्यंतचा प्रवास\nभगवंत मान: कॉमेडीयन ते मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारीपर्यंतचा प्रवास\nकोरोना काळात सरकार शाळा, कॉलेज बं�� का करतंय\nकोरोना काळात सरकार शाळा, कॉलेज बंद का करतंय\nआयेशा मलिक: अस्थिर पाकिस्तानला मिळालीय नवी दिशा\nआयेशा मलिक: अस्थिर पाकिस्तानला मिळालीय नवी दिशा\nसुषमा स्वराज यांनी ट्विटरचा एखाद्या शस्त्रासारखा वापर केला\nसुषमा स्वराज यांनी ट्विटरचा एखाद्या शस्त्रासारखा वापर केला\nअर्थव्यवस्थेची काळजी करणाऱ्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकी ‘मास्क’वाद\nअर्थव्यवस्थेची काळजी करणाऱ्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकी ‘मास्क’वाद\nबहुसंख्यांक राजकारणाच्या खुशमस्करीत क्षीण झाला पुरोगामी आवाज\nबहुसंख्यांक राजकारणाच्या खुशमस्करीत क्षीण झाला पुरोगामी आवाज\nजिंकू किंवा मरू, बेरोजगारीशी लढू\nजिंकू किंवा मरू, बेरोजगारीशी लढू\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00682.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/patiala-babes-fame-tv-actor-aniruddha-dave-critical-by-covid-19-he-was-shift-in-icu-his-wife-shubhi-ahuja-share-emotional-post-on-instagram-mhad-546134.html", "date_download": "2022-01-23T22:02:28Z", "digest": "sha1:CES3ZPPFRYQELGGD3VG6KF5ZBQD5FPVY", "length": 8460, "nlines": 91, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कोरोनाची लागण झालेल्या 'या' अभिनेत्याची प्रकृती गंभीर, पत्नीने केली भावुक पोस्ट – News18 लोकमत", "raw_content": "\nकोरोनाची लागण झालेल्या 'या' अभिनेत्याची प्रकृती गंभीर, पत्नीने केली भावुक पोस्ट\nकोरोनाची लागण झालेल्या 'या' अभिनेत्याची प्रकृती गंभीर, पत्नीने केली भावुक पोस्ट\nपटियाला बेब्स’(Patiala Bebs) फेम अभिनेता अनिरुद्ध दवेला(Aniruddha Dave) सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. अनिरुद्धने आपल्या सोशल मीडियावरून ही माहिती सर्वांना दिली होती.\nRed Wine ठरतेय Corona वर जालीम उपाय, वाचा Interesting निष्कर्ष\nPost Office Scheme मध्ये बँक FD पेक्षा जास्त रिटर्न मिळवा, वाचा डिटेल्स\nजान्हवीचा 11 हाजाराच्या मोनोकिनीमध्ये सिझलिंग लुक, फोटोवर चाहते फिदा\nIndia's Got Talent: 5 वर्षाच्या चिमुकलीनं आईसोबत गायलं 'घर मोरे...'\nमुंबई, 1 मे : देशात कोर��नाने(Coronavirus) अक्षरशः थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होतं आहे. मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकारांना (Tv Stars) सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. ’पटियाला बेब्स’(Patiala Bebs) फेम अभिनेता अनिरुद्ध दवेला (Aniruddha Dave) सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. अनिरुद्धने आपल्या सोशल मीडियावरून ही माहिती सर्वांना दिली होती. अनिरुद्धने ही माहिती 23 एप्रिल रोजी दिली होती. मात्र सध्या अनिरुद्धची तब्येत खुपचं बिघडली आहे. त्यामुळे त्याला ICU मध्ये हलवण्यात आलं आहे. यामुळे त्याचं कुटुंब आणि चाहते खुपचं चितेत आहेत.\nअनिरुद्धची पत्नी आणि अभिनेत्री शुभी अहुजाने अनिरुद्धसाठी एक खास पोस्ट शेयर केली आहे. ही पोस्ट वाचून त्यांचे चाहते आणि मित्र खुपचं भावुक झाले आहेत. पोस्टमध्ये फोटो शेयर करत शुभीने अनिरुद्धच्या तब्बेतीबद्दल देखील सांगितलं आहे. तसेच या फोटोमध्ये तो आपल्या दोन महिन्यांच्या मुलासोबत दिसून येत आहे.\nफोटो पोस्ट करत अनिरुद्धच्या पत्नीनं लिहिलं आहे, ‘मी अनिरुद्धला भेटायला जात आहे. सध्या त्याची तब्येत ठीक नाहीय. तो कोरोनाशी लढा देत आहे. तो रुग्णालयात आहे, आणि त्याची तब्येत खुपचं गंभीर आहे. मला आमच्या 2 महिन्याच्या मुलाला, अनिश्कला सोडून जावं लागत आहे. ही माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण वेळ आहे. एकीकडे अनिश्कला आमची गरज आहे. कारण तो खुपचं छोटा आहे. तर दुसरीकडे मला अनिरुद्धजवळही जायचं आहे. (हे वाचा:कोरोनाचा पॉझिटिव्ह रिपोर्ट पाहून अभिनेत्रीनी झाली आनंदी; म्हणाली, ‘आता तर...’ ) कृपया अनिरुद्धसाठी प्रार्थना करा. मी माझ्या कुटुंबाला, मित्रांना, ओळखीच्या लोकांना सर्व चाहत्यांना एकचं सांगू इच्छिते तुम्ही अनिरुद्धसाठी पप्रार्थना करा. त्यामुळेच तो बरा होऊ शकतो. अनिश्कच्या बाबांना तुमच्या प्रार्थनेची गरज आहे. अशा आशयची पोस्ट त्याच्या पत्नीने लिहिली आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\nकोरोनाची लागण झालेल्या 'या' अभिनेत्याची प्रकृती गंभीर, पत्नीने केली भावुक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00682.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/sport/cricket-after-ashes-series-win-david-warner-says-he-wants-to-win-test-series-in-india-and-england-od-650053.html", "date_download": "2022-01-23T22:08:03Z", "digest": "sha1:QXYQOEKNJPKQHWQTYNQOCWQSITR4VFJF", "length": 9196, "nlines": 85, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Cricket after ashes series win david warner says he wants to win test series in india and england od - Ashes Series जिंकल्यानंतरही समाधान नाही, ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंचं टीम इंडिया टार्गेट – News18 लोकमत", "raw_content": "\nAshes Series जिंकल्यानंतरही समाधान नाही, ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंचं टीम इंडिया टार्गेट\nAshes Series जिंकल्यानंतरही समाधान नाही, ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंचं टीम इंडिया टार्गेट\nऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (Australia vs England) यांच्यातील अॅशेस सीरिज (Ashes Series) ऑस्ट्रेलियानं जिंकली आहे. ही सीरिज जिंकल्यानंतरही एका ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूचं समाधान झालेलं नाही. त्याची भारतासह आणखी एका देशात जिंकण्याची इच्छा आहे.\nCoWIN Portal मध्ये मोठे बदल, आता एकाच नंबरवर इतक्या लोकांना करता येईल लसीकरण\nIND vs SA 3ODI : राहुलने टॉस जिंकला, शेवट गोड करण्यासाठी टीम इंडियात 4 बदल\nU19 World Cup : भारत-पाकिस्तान क्वार्टर फायनलमध्ये, वाचा कधी होणार सामना\nIND vs PAK : 9 महिने आधीच पाकिस्तानी खेळाडू वाकड्यात शिरला\nमुंबई, 29 डिसेंबर : ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (Australia vs England) यांच्यातील अॅशेस सीरिज (Ashes Series) ऑस्ट्रेलियानं जिंकली आहे. मेलबर्न टेस्टमध्ये इंग्लंडचा पराभव करत यजमान टीमनं पाच टेस्टच्या सीरिजमध्ये 3-0 अशी आघाडी घेतली आहे. या तिन्ही टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियानं जोरदार खेळ करत इंग्लंडला पराभूत केले. या विजयानंतरही ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूची विजयाची भूक शांत झालेली नाही. त्याने निवृत्तीपूर्वी आणखी काही टार्गेट पूर्ण करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूचं नाव डेव्हिड वॉर्नर (David Warner) आहे. 'इएसपीएन क्रिकइन्फो' या वेबसाईटने दिलेल्या वृत्तामध्ये वॉर्नरची निवृत्तीपूर्वीची इच्छा सांगितली आहे. 'आम्ही आजवर भारताला भारतामध्ये हरवलेलं नाही. ती मोठी गोष्ट असेल. त्याचबरोबर इंग्लंडलाही इंग्लंडमध्ये हरवायचे आहे. आम्ही 2019 साली सीरिज ड्रॉ केली होती. मला पुन्हा संधी मिळाली तर मी तिथं खेळण्याचा विचार करत आहे, ' असे वॉर्नरने स्पष्ट केले. वयाचा अडथळा नाही वॉर्नरनं त्याच्या कारकिर्दीमध्ये इंग्लंडमध्ये आजवर तीन टेस्ट सीरिजमध्ये 13 टेस्ट खेळल्या आहेत. तसंच त्यानं भारताचा दोन वेळा दौरा केला असून त्यामध्ये 8 टेस्ट खेळल्या आहेत. ऑस्ट्रेलियानं या पाचपैकी चार सीरिज गमावल्या आहेत. वॉर्नरचाही या दोन देशांमध्ये रेकॉर्ड खास नाही. त्याने इ��ं एकही शतक झळकावलेलं नाही. आता हे काम पूर्ण करण्याची 35 वर्षांच्या वॉर्नरची इच्छा आहे. त्यामध्ये वयाचा अडथळा येणार नाही, असंही त्याने स्पष्ट केले. IND vs SA : टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूची शार्दूल ठाकुरवर टीका वॉर्नरनं त्याच्या कारकिर्दीमध्ये इंग्लंडमध्ये आजवर तीन टेस्ट सीरिजमध्ये 13 टेस्ट खेळल्या आहेत. तसंच त्यानं भारताचा दोन वेळा दौरा केला असून त्यामध्ये 8 टेस्ट खेळल्या आहेत. ऑस्ट्रेलियानं या पाचपैकी चार सीरिज गमावल्या आहेत. वॉर्नरचाही या दोन देशांमध्ये रेकॉर्ड खास नाही. त्याने इथं एकही शतक झळकावलेलं नाही. आता हे काम पूर्ण करण्याची 35 वर्षांच्या वॉर्नरची इच्छा आहे. त्यामध्ये वयाचा अडथळा येणार नाही, असंही त्याने स्पष्ट केले. IND vs SA : टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूची शार्दूल ठाकुरवर टीका म्हणाला, तो... वॉर्नरनं यावेळी इंग्लंडचा अनुभवी फास्ट बॉलर जेम्स अँडरसनचं उदाहरण दिलं. 'माझ्या मते जेम्स अँडरसननं सर्व सिनिअर खेळाडूंसाठी बेंचमार्क सेट केला आहे. मी नेहमीच माझ्या क्षमतेनुसार सर्वोत्तम खेळ करण्यावर भर दिला आहे. या सीरिजमधील पहिल्या दोन टेस्टमध्ये ही चांगली बॅटींग केली. मी यापूर्वी देखील चांगल्या टचमध्ये होतो, पण मला रन काढता येत नव्हते. नव्या वर्षात मी आणखी जास्त रन करेल, अशी आशा वॉर्नरनं व्यक्त केली.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\nAshes Series जिंकल्यानंतरही समाधान नाही, ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंचं टीम इंडिया टार्गेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00682.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://agrostar.in/article/%E0%A4%96%E0%A4%A4-%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A1/61c5925dfd99f9db45448d76?language=mr", "date_download": "2022-01-23T21:50:11Z", "digest": "sha1:G625BRCQ76VXQHHHL6G4ME565N4GAN5G", "length": 2842, "nlines": 62, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - खत टाकण्याचे जबरदस्त जुगाड! - अॅग्रोस्टार", "raw_content": "\nअॅग्रोस्टार अटी व नियम\nखत टाकण्याचे जबरदस्त जुगाड\n👉शेतकरी बंधूंनो,सध्या पिकांमध्ये खत टाकण्यासाठी मजुरांना लावणे आताच्या परिस्थितीत खूप खर्चिक आहे. 👉या साठी फक्त ८० रुपयांत खत टाकण्याचा जुगाड एका शेतकऱ्याने बनवला आहे. 👉कसा आहे हा जुगाड व कशा पद्धतीने खत टाकू शकता या विषयी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यन्त पहा. संदर्भ - कृषी मंथन हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.\nगवार पिकांमध्ये वाणांची निवड\nहिरेन पांचालने 35 वेगवेगळी शेतीची साधने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00683.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://barshilive.com/the-weight-of-shinde-family-in-politics-in-delhi-learn-the-political-history-of-the-shinde-family/", "date_download": "2022-01-23T21:53:03Z", "digest": "sha1:J6TX7S3Q5ZYH2RDWFLJ2KT6DBEO5O2IO", "length": 11899, "nlines": 104, "source_domain": "barshilive.com", "title": "दिल्लीतील राजकारणात शिंदे घराण्याचे वजन....! जाणून घ्या शिंदे घराण्याचा राजकीय इतिहास..", "raw_content": "\nHome Uncategorized दिल्लीतील राजकारणात शिंदे घराण्याचे वजन…. जाणून घ्या शिंदे घराण्याचा राजकीय इतिहास..\nदिल्लीतील राजकारणात शिंदे घराण्याचे वजन…. जाणून घ्या शिंदे घराण्याचा राजकीय इतिहास..\nदिल्लीतील राजकारणात शिंदे घराण्याचे वजन….\nग्वाल्हेरचे संस्थान हे मराठा साम्राज्यातील शिंदे या वतनदार घराण्याचे वतनी संस्थान होते. पहिल्या बाजीराव पेशव्याचा निष्ठावंत सेवक राणोजी शिंदे हे या संस्थानाचे संस्थापक पुरुष होते.\nआमच्या फेसबुक पेज ला लाईक करा\nया संस्थानाची राजधानी पूर्वी उज्जैन होती, पण नंतर ग्वाल्हेर हेच राजधानीचे मुख्य ठिकाण झाले. ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याचे संस्थापक राणोजी शिंदे यांच्यापेक्षाही महादजी शिंदे प्रसिद्ध पावले.\nते राणोजींचे सर्वात छोटे चिरंजीव होते. राणोजी इ.स १७५० मध्ये मृत्यू पावले, तर महादजी शिंदे इ.स. १७६१ मध्ये सत्तेवर आले. मात्र पुढे देश स्वतंत्र झाल्यानंतर संस्थाने खालसा होऊन देशात लोकशाही नांदू लागली.\nग्वाल्हेरचे शिंदे घराणं म्हणजे मराठेशाहीतील महत्वाच सरदार घराण म्हणून ओळखला जायायचं. एकेकाळी दिल्लीची पातशाही यांच्या इशाऱ्यावर चालायची. ब्रिटीशांच्या राज्यातही शिंदेना २१ तोफांचा मान दिल्याची नोंद आहे. स्वातंत्र्यानंतर ग्वाल्हेर संस्थान विलीन झालं मात्र तिथल्या जनतेच्या हृदयावर मात्र शिंदेच राज्य कायम राहिलं आहे आणि दिसून सुद्धा आला आहे.\nग्वाल्हेरचे राजे माधवराव शिंदे यांचा राजकारणात प्रवेश\n१९७७ मध्ये आणीबाणीनंतर जनसंघ आणि आपली आई विजयाराजे शिंदे यांच्यापासून माधवराव शिंदे विभक्त झाले. १९८४ मध्ये माधवराव शिंदे यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली.\nया लोकसभा निवडणुकीत ग्वाल्हेर लोकसभा मतदारसंघात ज्येष्ठ भाजप नेते अटलबिहारी वाजपेयी यांचा पराभव केला\nआणि ही निवडणूक जिंकून त्यांना राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात नागरी विमान वाहतूक मंत्री पदी वर्णी सुद्धा लागली होती. पुढे २००१ साली प्रचारानिमित्त जात असताना विमान उत्तर प्रदेश राज्यात मैनपुरी जिल्ह्यात कोसळले आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.\nमाधवराव शिंदे यांचं एका विमान अपघातात निधन झाले. ज्योतिरादित्य शिंदे हे माधवराव शिंदेंच्या पावलावर पाऊल टाकत त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि आपल्या वडिलांचा राजकीय वारसा यशस्वीपणे पुढेही चालवला. गुणा मतदार संघातून ते निवडून आले .\nपुढे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या युवा टीम मधील ते एक सक्रिय सभासद बनले आणि केंद्रीय मंत्रीपदी त्यांची वर्णी लागली. त्यांची प्रेमकथा सुद्धा फारच रंजक आहे. त्यांच्या पत्नी प्रियदर्शनी ह्या गुजरात येथील बडोदयाच्या मराठा राजघराण्यात झालेला आहे.\nज्योतिरादित्य शिंदे यांची घरवापसी\nअखेर ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला सोडचिट्टी देत पक्षात प्रवेश केला. त्यांच्या बरोबर मध्यप्रदेश मधील २२ समर्थक आमदारांनी काँग्रेस पक्षाला सोडचिट्टी दित शिंदे यांच्या बरोबर जाणे पसंत केले. त्यांच्या या निर्णयामुळे कमलनाथ सरकार पडून पुन्हा तिथे भाजपाचे कमल फुलले होते. अखेर २३ मार्च २०२० रोजी पुन्हा एकदा शिवराजसिंह चौहान जोतिरादित्य सिंदे यांच्या मदतीने भाजपा पक्षाचे सरकार स्थापन केले.\nPrevious articleनायडू प्रकरणावरून संजय राऊतांचा संभाजी भिडे यांना टोला\nNext articleराष्ट्रवादी काँग्रेस व्यंकया नायडूना पाठवणार २० लाख पत्रं ;भाजपाला प्रत्युत्तर,वाचा सविस्तर-\nवैरागच्या विकासासाठी भूमकर यांच्या पाठीशी ताकद उभी करणार-रोहित पवार\nवैराग मध्ये एक पतिपत्नी विजयी तर एक पतिपत्नी पराभूत\nवैराग नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या निरंजन भूमकरांची एकहाती झेंडा-भाजप चार तर शिवसेना भोपळा\nवैरागच्या विकासासाठी भूमकर यांच्या पाठीशी ताकद उभी करणार-रोहित पवार\nवृक्ष संवर्धन समिती च्या वतीने गच्चीवरील बाग तसेच परसबाग स्पर्धेच आयोजन\nनिमित्त बार्शीतील कथित शेअर घोटाळ्याचे : रोडपती…. करोडपती…. वाचा सविस्तर-\n अलीपुर रोड परिसरातून महिलेचे गंठण भरदिवसा लंपास; २ जणां विरुद्ध...\nसोलापुरात शेततळ्यात बु���ून आईसह दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू\nवैराग मध्ये एक पतिपत्नी विजयी तर एक पतिपत्नी पराभूत\nचिंताजनक: बार्शीत तीन दिवसात २७१ नवे कोरोना रुग्ण सापडले\nराष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष काका साठेंनी झेडपीच्या आवारात लगावली एकाच्या ‘कानाखाली’ |...\nवैराग नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या निरंजन भूमकरांची एकहाती झेंडा-भाजप चार तर शिवसेना...\nबार्शी शेअर मार्केट घोटाळा: विशाल फटे याला 10 दिवसांची पोलीस कोठडी;...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00683.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://jalgaonlive.news/heavy-traffic-is-allowed-through-kannada-ghat-at-this-time/", "date_download": "2022-01-23T22:31:39Z", "digest": "sha1:BO7V2QJZU5KWDQMRYFB4PONSTLCMYKQU", "length": 7931, "nlines": 100, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "कन्नड घाटात ५ डिसेंबरपर्यंत 'या' वेळेतच अवजड वाहतुकीला परवानगी | Jalgaon Live News", "raw_content": "\nकन्नड घाटात ५ डिसेंबरपर्यंत ‘या’ वेळेतच अवजड वाहतुकीला परवानगी\nWritten By चेतन पाटील\n कन्नड घाटात संरक्षण भिंतीचे काम सुरु असल्याने व त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या घाटातून दिवसा होणारी अवजड वाहतूक ५ डिसेंबरपर्यंत बंद करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी नुकतेच काढले असून रात्री ८ ते सकाळी ८ वाजेपर्यंत मात्र हा घाट अवजड वाहतुकीसाठी खुला राहणार आहे.\nदि.३१ ऑगस्ट रोजी मध्यरात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे कन्नड घाटात जागोजागी दरड कोसळल्याने महामार्ग खचला होता. त्यामुळे घाट वाहतुकीसाठी तात्पुरता बंद करण्यात आला होता. त्यानंतर या रस्त्याची तातडीने दुरूस्ती करून दि.१५ सप्टेंबर रोजी दुचाकी व हलक्या वाहनांसाठी व त्यानंतर दि.९ नोव्हेंबर रोजी अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी हा घाट खुला करण्यात आला होता. मात्र घाटात काही ठिकाणी संरक्षण भिंत उभारणी व रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू होते. त्यामुळे घाटात कोंडी निर्माण होऊन पूर्ण दिवस-रात्र वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे या घाटातून होणारी अवजड वाहतूक दि.१७ ते २७ दरम्यान, बंद करून पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती.\nदिवसा वाहतुकीसाठी घाट बंद\nकन्नड (औट्रम) घाटात दोन ठिकाणी संरक्षक भिंतीच्या दुरुस्तीचे काम सुरु असल्याने या कामामुळे वाहतूकीची कोंडी टाळण्यासाठी या घाटातून दिवसा होणारी अवजड वाहतूक पुर्वीप्रमाणे वळविणे योग्य राहील, असा पत्र व्यवहार भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून करण्या�� आला होता. त्यानुसार हा घाट दि.५ डिसेंबरपर्यंत सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. रात्री ८ ते सकाळी ८ वाजेदरम्यान, मात्र अवजड वाहतुकीसाठी हा घाट खुला राहणार आहे.\nदिवसा ‘या’ मार्गाने वळविली वाहतूक\nसकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत औरंगाबादकडून धुळे येणारी व जाणारी अवजड वाहतूक औरंगाबाद-देवगाव-रंगारी-शिरुर बंगला-नांदगाव-मालेगावमार्ग धुळे व औरंगाबादकडून चाळीसगावकडे येणारी व जाणारी वाहतूक औरंगाबाद-देवगांव-रंगारी-शिरुर बंगला-नांदगावमार्गे चाळीसगाव अशी, वळविण्यात आली आहे.\nजळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा\nया बातम्या देखील वाचा\nमुलामुलींना स्वरक्षणाचे शिक्षण गरजेचे : डॉ.अश्विन सोनवणे\nनेहरू युवा केंद्रातर्फे नेताजी सुभाषचंद्र बोस, स्व.बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन\nपुंडलिक बडगुजर यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00683.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/news/kangana-ranaut-karan-johar-and-adnan-sami-shri-award-mhss-431239.html", "date_download": "2022-01-23T21:05:33Z", "digest": "sha1:DLBYICFJTJFL6ZOIWNCS6AT75MTDZWUA", "length": 13088, "nlines": 85, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अदनाम सामी आणि कंगना रानावतला पद्मश्री जाहीर, पाहा संपूर्ण यादी – News18 लोकमत", "raw_content": "\nअदनाम सामी आणि कंगना रानावतला पद्मश्री जाहीर, पाहा संपूर्ण यादी\nअदनाम सामी आणि कंगना रानावतला पद्मश्री जाहीर, पाहा संपूर्ण यादी\nप्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला प्रतिष्ठीत समजल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे\nअर्रर्र... असं कोण म्हणालं, कंगना रणौतच्या गालापेक्षा चिकने रस्ते आम्ही बनवणार\nकंगना रणौतचं रेस्टॉरंटमध्ये किळसवाणं कृत्य; Video Viral, चाहत्यांनी केलं ट्रोल\n'खरंच तो खुप Hot आहे'... Sara Ali Khan चा 'या' सुपर स्टारवर जडला जीव\nकरण जोहरच्या बाथरूममध्ये जाऊन असं काही करत होती सारा अली खान; समजताच बसला धक्का\nनवी दिल्ली, 25 जानेवारी : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला प्रतिष्ठीत समजल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. कला क्षेत्रातून बॉलिवूडची 'क्विन' कंगना रानावतला पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. तिच्यासोबत करण जोहर, एकता कपूर, सुरेश वाडकर आणि अदनाम सामी यांनाही पद्म पुरस्कार जाहीर झाले आहे. दरवर्षीप्रमाणे प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशभरात वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या दिग्गजांचा पद्म पुरस्कारने सन्मान करण्यात आला आहे. कला क्षेत्रातून कंगना राणावतला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या आधी कंगनाने तीन राष्ट्रीय पुरस्कार पटकावले होते. कंगना रानावत सोबत चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर, बालाजी टेलिफिल्मच्या निर्मात्या आणि ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांची कन्या एकता कपूर हिलाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. अदनान सामी यांनाही पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. सुरेश वाडकर यांना पद्मश्री गेली अनेक वर्ष ज्यांनी रसिकांच्या मनावर सुरांनी अधिराज्य गाजवलं अशा ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना यंदाचा देशातील अत्यंत पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. सुरेश वाडकरांनी आजपर्यंत हिंदी-मराठी- भोजपुरी- कोकणी- ओडिया अशा अनेक भाषांमधील गाणी गायली आणि ती लोकप्रियही झाली. 'मेघा रे मेघा रे', 'चप्पा चप्पा चरखा चले', 'ए जिंदगी' यांसारख्या अनेक सुपरहिट गाण्यांमुळे सुरेश वाडकरांनी चाहत्यांच्या मनावर त्यांच्या आवाजाची छाप सोडलीये.सुरेश वाडकर यांनी संगीताचं प्रशिक्षण देण्यासाठी आजीवासन म्युझिक अकॅडमीची स्थापना केली. दरम्यान, 'बीजमाता' म्हणून प्रसिद्ध असलेल्या राहीबाई पोपेरे आणि अहमदनगरच्या आदर्श गाव हिवरेबाजारचे माजी सरपंच पोपटराव पवार यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. राहीबाई पोपेरे यांना कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पद्मश्री पुरस्कार जाहीर झालाय. निरक्षर असूनही राहीबाईंनी अहमदनगरमधील आदिवासी भागात कृषीक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलीय. जैविक बियाणांची बँक चालवत असल्यामुळे त्या 'बीजमाता' म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी आतापर्यंत शंभरहून अधिक देशी बियाणांचं जतन केलंय. तर जलसंधारण क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याबद्दल हिवरेबाजारचे माजी सरपंच पोपटराव पवार यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. यंदाचे पद्मश्री पुरस्कार राहीबाई पोपेरे - कृषी क्षेत्र पोपटराव पवार - जलसंधारण क्षेत्रा जगदीप लाला आहुजा - सामाजिक कार्य मोहम्मह शरीफ - सामाजिक कार्य जावेद अहमद टाक - दिव्यांगासाठी कार्य तुलसी गौडा - पर्यावरण सत्यनारायण मुंदायूर - शिक्षण क्षेत्रातील कार्य अब्दुल जब्बार - सामाजिक कार्य उषा चौमूर - सामाजिक कार्य हरेकला हजब्बा - शिक्षण क्षेत्रातील कार्य अरुणोदय मंडल - आरोग्य क्षेत्र राधामोहन आणि साबरमती - कृषी क्षेत्रातील कार्य कुशल कोनवार सरमा - प्राण्यांसाठी कार्य त्रिनीटी साईओ - कृषी क्षेत्रातील कार्य रवी कन्नन - आरोग्य एस रामकृष्णन - दिव्यांगांसाठी कार्य सुंदरम वर्मा - पर्यावरण मुन्ना मास्टर - कला योगी अॅरोन - आरोग्य क्षेत्रातील कार्य हिंमत राम भांभू - पर्यावरण कार्य मुजीक्कल पंकजाक्षी - कला क्षेत्र कंगना राणावत-अभिनेत्री सुरेश वाडकर-गायक अदनान सामी-गायक करण जोहर-दिग्दर्शक एकता कपूर-दिग्दर्शन झहीर खान-क्रिकेट जीतू राय-नेमबाज पद्मविभूषण पुरस्काराचे मानकरी - अरूण जेटली (मरणोत्तर) - सुषमा स्वराज (मरणोत्तर) - जॉर्ज फर्नांडीस (मरणोत्तर) - स्वामी विश्वेश तीर्थ (मरणोत्तर) - मेरी कॉम (क्रीडा) - छन्नुलाल मिश्रा - अनेरूद जुगुनाथ जीसीएसके पद्म भूषषचे मानकरी - मनोहर पर्रिकर (मरणोत्तर) - मुमताज अली (आध्यात्मिक क्षेत्र) - सय्यद मुझीम अली (मरणोत्तर) - आनंद महिंद्रा - अजोय चक्रवर्ती (कला) - मनोज दास - बालकृष्ण दोशी - क्रिष्णम्मल जगन्नाथन - एस. सी. जमीर - अनिल प्रकाश जोशी - डॉ. त्सेरिंग लंडोल - निळकांता रामकृष्णा माधवा मेनन (मरणोत्तर) - जगदीश शेठ - पी.व्ही सिंधू - वेणू श्रीनिवासन - मुझफ्फर हुसेन बेग\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\nअदनाम सामी आणि कंगना रानावतला पद्मश्री जाहीर, पाहा संपूर्ण यादी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00683.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/technology/samsungs-charger-will-charge-three-smartphones-in-a-few-minutes-check-price-and-features-mhas-634117.html", "date_download": "2022-01-23T20:50:14Z", "digest": "sha1:7Y4FRS347WEG7J5ASRW37ZZPAXUZP7FD", "length": 8004, "nlines": 89, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Samsung चं जबरदस्त चार्जर, एकाच वेळी काही मिनिटांत चार्ज करणार तीन Smartphone; पाहा फीचर्स आणि किंमत – News18 लोकमत", "raw_content": "\nSamsung चं जबरदस्त चार्जर, एकाच वेळी काही मिनिटांत चार्ज करणार तीन Smartphone; पाहा फीचर्स आणि किंमत\nSamsung चं जबरदस्त चार्जर, एकाच वेळी काही मिनिटांत चार्ज करणार तीन Smartphone; पाहा फीचर्स आणि किंमत\nSamsung अशा एका चार्जरवर काम करत आहे, ज्याद्वारे एकाचवेळी तब्बल तीन चार्जर फास्ट चार्ज केले जाऊ शकतात. EP-T6530 असं या चार्जरचं नाव आहे.\nAmazon Sale मध्ये 500 रुपयांहून कमी किंमतीत घरी आणा हे 5 जबरदस्त Smartphone\nSamsung चा 5G स्मार्टफोन 2500 रुपयांनी स्वस्त; 64MP कॅमेरा, 5000mAh दमदार बॅटरी\n48MP ड्युअल कॅमेरा सेटअपसह Samsung चा नवा बजेट स्मार्टफोन, पाहा काय आहेत फीचर्स\n2024 मध्ये चार्जर नसलेले स्मार्टफोन येणार बाजारात पाहा काय आहे योजना...\nनवी दिल्ली, 27 नोव्हेंबर : प्रसिद्ध कोरियन स्मार्टफोन कंपनी Smartphone शिवाय अनेक प्रकारच्या Electronic Accessories ची देखील विक्री करते. त्यातच आता Samsung अशा एका चार्जरवर काम करत आहे, ज्याद्वारे एकाचवेळी तब्बल तीन चार्जर फास्ट चार्ज केले जाऊ शकतात. EP-T6530 असं या चार्जरचं नाव आहे. या चार्जरमध्ये इतरही अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. एकाच वेळी चार्ज करता येणार तीन स्मार्टफोन - सॅमसंग बनवत असलेल्या या Charging Adapter च्या माध्यमातून युजर्सला एकाचवेळी तीन स्मार्टफोन चार्ज करता येणार आहे. युजर्सला प्रवासादरम्यान याचा उपयोग करता येणार आहे. त्याचबरोबर आता या चार्जरच्या वापरामुळे पॉवर बँकचा वापरही कमी होणार आहे.\nतुम्हाला माहितेय कशी बनते काच प्रक्रिया पाहून व्हाल थक्क\nफास्ट चार्जिंगची असेल सुविधा - सध्या युरोपमध्ये काही वेबसाईट्सवर सॅमसंगच्या EP-T6530 चार्जरसारखेच काही चार्जर विक्रीसाठी उपलब्ध आहे. या चार्जरच्या लॉन्चिंगबद्दल सॅमसंगने अजून कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. या चार्जरचा वापर करून युजर्सला गॅलेक्सी बुक, गॅलक्सी S21, आणि गॅलक्सी Z Flip3 फास्ट चार्ज करता येणार आहे. त्यामुळे सॅमसंगच्या युजर्सला याचा मोठा फायदा होणार आहे. काय असतील फीचर्स सॅमसंगच्या EP-T6530 या चार्जरमध्ये काय फीचर्स असतील याबाबत कंपनीने अजून कोणतीही माहिती दिलेली नाही. पण समोर आलेल्या काही रिपोर्ट्सनुसार यात मॅक्सिमम पॉवर आउटपुट 65W किंवा 105W असणार आहे.\n Amazon कडे आहे तुमचा सर्व प्रायव्हेट डेटा पाहा काय आहे प्रकरण...\nत्याचबरोबर यामध्ये तीन पोर्ट असतील. त्यात 1x 65W USB Type-C, 1x 25W USB Type-C आणि 1x 15W USB Type-A असणार आहे. शिवाय या चार्जरची किंमत 4,600 रुपये असणार असल्याचीही माहिती मिळत आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\nSamsung चं जबरदस्त चार्जर, एकाच वेळी काही मिनिटांत चार्ज करणार तीन Smartphone; पाहा फीचर्स आणि किंमत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00683.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://tarunbharat.com/dailynews/1052031", "date_download": "2022-01-23T21:40:21Z", "digest": "sha1:53C2LDSYZH53JT42EIA4L4FH5CP45HOH", "length": 7749, "nlines": 128, "source_domain": "tarunbharat.com", "title": "सावळीत फोटोग्राफरची लुटमार, १ लाख ३४ हजारांचे साहित्य चोरले – तरुण भारत", "raw_content": "\nसत्संगती ही पाप, ताप व दैन्य दूर करते\nसावळीत फोटोग्राफरची लुटमार, १ लाख ३४ हजारांचे साहित्य चोरले\nसावळीत फोटोग्राफरची लुटमार, १ लाख ३४ हजारांचे साहित्य चोरले\nएका कुटुंबांच्या कार्यक्रमाचे फोटो काढण्यासाठी सावळी येथे आलेल्या प्रसन्ना सुकुमार किनिंगे रा.जैन गल्ली,मालगाव या फोटोग्राफरच्या कामगाराजवळील दोन कॅमेरे, एक लेन्स व मोबाईल मिळून १ लाख ३४ हजार रुपयांच्या साहित्य जबरीने चोरल्याची घटना उघडकीस आली.\nरविवारी रात्री घडलेल्या या घटनेची नोंद कुपवाड पोलिसात झाली आहे. याप्रकरणी कुपवाड पोलिसांनी दोघां अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी प्रसन्ना किनिंगे यांचा मालगाव येथे फोटोग्राफरचा व्यवसाय आहे. किनिंगे यांचा कामगार अथर्व रविवारी रात्री सावळी येथील एका कुटुंबांच्या घरगुती कार्यक्रमाचे फोटो काढण्यासाठी आला होता.\nफ़ोटो काढत असताना दोन अज्ञात तरुण त्याच्याजवळ गेले. यावेळी एका तरुणाने अथर्व जवळील १ लाख १५ हजार रुपयाचे दोन कॅमेरे,१५ हजार रुपयांचा लेन्स,४ हजारांचा मोबाईल असा १ लाख ३४ हजार रुपयांचा ऐवज हिसकावून घेऊन पलायन केले. याबाबत कुपवाड पोलिसात फिर्याद दाखल झाली. त्यानुसार पोलिसांनी दोन अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अविनाश पाटील करीत आहेत.\nकरमाळा शहरास कोण वाली आहे का डेंग्यू रुग्णांची संख्या वाढली\nवागदरी येथे ६५ वर्षीय वृद्धेचे चोरट्याने ३५ हजाराचे ऐवज लांबवले\nकडेगाव तालुक्यात धोक्याची घंटा; भिकवडीतील रुग्णसंख्या 4 वर\n“मोरया’ च्या जयघोषात घरोघरी गणराय विराजमान\nकोरोना मानसिक रोग, राज्य शासनाला कवडीची अक्कल नाही : संभाजी भिडे\nसांगली : माजी नगराध्यक्ष ॲड. सुधीर पिसे यांचे निधन\nसांगली : मिरजेत अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू\nसांगली : वडगावचे जवान दशरथ पाटील जम्मूत शहीद\nओटवणे प्राथमिक शाळा नं १ चे १०० व्या वर्षात पदार्पण\nNDRF चे ट्विटर अकाऊंट हॅक\nओवैसींचा ‘भागीदारी परिवर्तन मोर्चा’\nगडहिंग्लज साखर कारखान्याचे राजकारण तापले; आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी\nदिल्ली विमानफेरी 20 दिवसांत चारवेळा रद्द\nश्रीलंका, दक्षिण आफ्रिका उपांत्यपूर्व फेरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00683.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"}
+{"url": "https://tarunbharat.com/dailynews/830999", "date_download": "2022-01-23T21:56:01Z", "digest": "sha1:GXNFX2H4U5OZXSPS3NVMBZ67YRJXDLZZ", "length": 7839, "nlines": 128, "source_domain": "tarunbharat.com", "title": "पिकविमा भरण्यासाठी मुदतवाढ मिळावी – तरुण भारत", "raw_content": "\nसत्संगती ही पाप, ताप व दैन्य दूर करते\nपिकविमा भरण्यासाठी मुदतवाढ मिळावी\nपिकविमा भरण्यासाठी मुदतवाढ मिळावी\nखंडाळा तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरिपमधील पिक विमा भरायचा कसा,असा सवाल करित मुदतवाढ मिळावी अशी मागणी जिल्हा शेतकरी संघटना किसान मंचचे अध्यक्ष प्रमोद जाधव यांनी केली आहे.\nलॉकडाऊनमुळे तीन महिने कॉमन सर्व्हिस सेंटर बंद होते. तर आता जुलै महिन्याच्या शेवटच्या तीन दिवसामध्ये जिल्हाधिकारी यांनी पत्रक प्रसिद्ध करून सर्व्हिस सेंटरमधून प्रधानमंत्री पिकविमा भरण्यासाठी परवानगी देण्यात आली. मात्र पिकविम्यासाठी माहीती देताना,ऑनलाईन स्वॉप्टवेअरच्या कामात अडचणी येत आहेत. दिवसभरात चार किवा पाच फॉर्म भरून होतात .एवढ्या संथगतीने चालते. जगभर करोडो लोक फेसबुक, व्हॉट्सअॅप , इंन्सटा, आदी चांगले चालते तर पिकविमा भरतांना ऑनलाईन कामांमध्येे बोंबाबोंब असते ,7/12 दुरुस्ती, फेरफार,नवीन नोंदी करताना स्वॉप्टवेअरला अडचणी येतात.\nदरम्यान विमा भरल्यानंतर नुकसान भरपाई मिळेल का असा सवाल जाधव यांनी केला आहे. लॉकडाऊनच्या नावाखाली सगळ सुस्त झाले असून 31जुलै शेवटचा दिवस आहे. तरी ही पिक विम्याचे फॉर्म भरले जात नाहीत. शेतकऱ्यांना पिक विमा भरण्यासाठी मुदतवाढ मिळावी,ऑनलाईन , ऑफलाईन अशा सोयी उपलब्ध करून द्यावी. अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा देण्यात आला आहे.\nक्षेत्र नृसिंहवाडी : दत्तभक्तांना प्रतीक्षा दक्षिणद्वार सोहळ्याची\nकोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयातून कोरोना रुग्णाचे पलायन\nराज्यात सध्या लॉकडाउन नाही : मुख्यमंत्री\nसातारा : राष्ट्रवादीच्या बालेकिल्यात आमदार शिंदेंचा दे धक्का\nकडक लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री दोन दिवसात निर्णय घेतील – विजय वडेट्टीवार\nमृत्यूस कारणीभूत बसचालकावर गुन्हा\nसोलापूर शहरात 28 पॉझिटिव्ह रुग्ण तर 6 जणांचा मृत्यू : मनपा आयुक्त पी. शिवशंकर\nकास पुष्प पठारचा हंगाम समाप्तीकडे…\nटाटा स्टील स्पर्धेत विदित गुजराथी संयुक्त आघाडीवर\nनिक्रि�� आमदारालाच पुन्हा संधी देणार का\nमयडेचे दोन पंचसदस्य समर्थकांसह ’आप’मध्ये\nसंदीप खांडेपारकरांनी भाजपा सोडली\nकोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे राज्यात नवी नियमावली जारी\nम्हाते-सावली पूल उद्यापासून वाहतुकीसाठी बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00683.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://tarunbharat.com/dailynews/983954", "date_download": "2022-01-23T22:06:54Z", "digest": "sha1:EEORRX4G4IS3U5QS6AZZSAEE67K7CU7B", "length": 10747, "nlines": 130, "source_domain": "tarunbharat.com", "title": "‘या’ गोष्टींमुळे कासारपुतळेने केली कोरोनामुक्त गावाकडे वाटचाल – तरुण भारत", "raw_content": "\nसत्संगती ही पाप, ताप व दैन्य दूर करते\n‘या’ गोष्टींमुळे कासारपुतळेने केली कोरोनामुक्त गावाकडे वाटचाल\n‘या’ गोष्टींमुळे कासारपुतळेने केली कोरोनामुक्त गावाकडे वाटचाल\nभयभीत झालेल्या ग्रामस्थांना मिळाला दिलासा, विविध उपाययोजनांनी फैलाव रोखण्यात यश\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राधानगरी तालुक्यातील कासारपुतळे गावात रोगाचा फैलाव मोठ्या प्रमाणात सुरू झाला . छोट्याशा या गावात तब्बल बारा जणांना कोरोनाची लागण झाली त्यामध्ये तीन जणांना प्राण गमवावा लागला. त्यामुळे गावकरी भयभीत झाले होते मात्र ग्रामपंचायत, दक्षता समिती व ग्रामस्थांच्या एकीने विविध उपाययोजना व खबरदारी घेऊन या गावाने कोरोनावर मात केली असून सध्या हे गाव कोरोनामुक्त झाले आहे.\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत गेली. या दुसऱ्या लाटेत कासारपुतळे गावातही अनेकांना कोरोनाची लागण झाली. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी विविध ठिकाणी उपचार सुरू ठेवले मात्र त्यामध्ये तिघांचा मृत्यू झाला. गावात वाढणारी रुग्णांची संख्या आणि होणारे मृत्यू यामुळे संपूर्ण गाव भयभीत झाले होते. गावातील सरपंच आक्काताई सिताराम खाडे, उपसरपंच डी. डी. पाटील, सर्व सदस्य, ग्रामसेवक संजय शेणवी, कर्मचारी, दक्षता समिती, स्थानिक डॉक्टर, गावातील पदाधिकारी, ज्येष्ठ व्यक्ती, व्यापारी व आरोग्य विभाग यांच्या संगनमताने गावात कडक नियमांची अंमलबजावणी करण्यात आली.\nरोगाच्या खबरदारीबरोबर प्रतिबंधक उपाय योजना आखण्यात आल्या. ग्रामस्थांनी त्याला सहकार्य केले. त्यामुळे कोरोनाचा प्रभाव कमी होत गेला. गावात रुग्णांची संख्या वाढू लागल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाचा स्वॅब तपासण्यात आला. गावातील सर्व दुकाने बंद ठेवून गावभर औषध फवारणी करण्यात आली. रुग्ण असलेल्या गल्ल्या सील करण्यात आल्या. सकाळ संध्याकाळी कोणीही बाहेर फिरू नये व जमू नये यासाठी दवंडी सुरु केली. तर घरोघरी सर्व्हे करून सर्दी, ताप असणाऱ्यांवर उपचार करण्यात आले. ग्रामपंचायत व आरोग्य विभाग यांनी विशेष लक्ष ठेवून उपाय योजना आखल्याने त्याचा परिणाम सकारात्मक झाल्याने गावाची वाटचाल कोरोनामुक्ती कडे झाली.\nया गावात रुग्णांची संख्या वाढू लागल्याने गावातील लोक बाहेर जात नव्हते तर बाहेरील लोक गावात येताना विचार करत होते. आज या गावाने सर्वांच्या विचाराने व एकीने विविध उपाययोजना करून कोरोनावर मात केली असून भविष्यात अशाच उपायोजना कायम राखल्या तर कोरोनाला रोखणे शक्य होणार आहे.\nलस उपलब्ध नसल्याने दिल्लीतील अनेक लसीकरण केंद्रे आजपासून बंद : सत्येंद्र जैन यांची माहिती\nPM मोदींच्या निषेधार्थ प्रहारचा थाळीनाद\nआधुनिक महाराष्ट्राचे यशवंतराव चव्हाण `शिल्पकार’ – शाहूकार डॉ. रमेश जाधव\nकोल्हापूर : मयत व्यक्तीच्या उत्तर कार्यात सहभागी सात व्यक्ती पॉझिटिव्ह\nकेंद्र सरकारने साखरेला ३७ रुपये हमीभाव द्यावा : नरके\nमध्यवर्ती बस स्थानक परिसरात प्रवाशांना लुबाडले\nकोल्हापूर : गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतमध्ये सर्व व्यवहार बंद\nकोल्हापूर : मनपाडळ्यात जनावरांच्या गोठ्याला आग, सूमारे पाच लाखाचे नुकसान\nमिकी पाशेकोची काँग्रेसला सोडचिठ्ठी\nकुंभारजुवाचे माजी सरपंच सुरेंद्र नाईक गोवा टीएमसीत दाखल\n”गोवा काँग्रेसचा आपल्याच उमेदवारांवर विश्वास नसेल तर मतदारांनी का ठेवावा \nदैनंदिन रुग्णसंख्येत किंचित घट\nमॉन्सेराते यांच्या विजयाचा श्रेय भाजप लाटत आहे – वाल्मिकी नाईक\nपाकिस्तानातील धुळीचे वादळ महाराष्ट्रात धडकले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00683.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.islamdarshan.org/2018/03/blog-post_21.html", "date_download": "2022-01-23T22:06:04Z", "digest": "sha1:UW3ZSQMFTZF3657DWPUNHM2ABLZFTAUE", "length": 16016, "nlines": 161, "source_domain": "www.islamdarshan.org", "title": "संयम आणि दृढता | Islamdarshan", "raw_content": "\nसुबोध कुरआन खंड क्र. १ (पान १ ते १४३).\n\"अल्लाहच्या नावाने, जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे'' १. अल्फातिहा परिचय शीर्षक : या प्रथम सूरहचे (अध्याय) नाव &quo...\nनेतृत्वाचे प्रकार आणि त्यातील फरक\nआणि (आठवण करा) जेव्हा तुमच्या पालनकर्त्याने दूतांना सांगितले की, ’’मी पृथ्वीवर एक खलीफा (माझा प्रतिनिध��) बनविणार आहे.’’ (तेव्हा त्या दुतांनी...\nसटीप मराठी भाषांतर मौलाना सय्यद आला मौदूदी (यांच्या सटीप उर्दू भाषांतरावरून) मराठी भाषांतर अब्दुल जबार कुरैशी कुतुबुद्दिन हुसैन...\nमाननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार,\nपैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जेव्हा कोणा मुस्लिमास एखादा मानसिक त्रास, एखादा शारीरिक आजार, एखादा शोक अथवा दु:ख पोहोचते आणि तो त्यावर संयम बाळगतो तेव्हा त्याच्या परिणामस्वरूप अल्लाह त्याचे पाप क्षमा करतो, इतकेच नव्हे तर त्याला एखाद काटा बोचतो, तोदेखील त्याच्या पापांच्या क्षमेची सबब बनतो.’’ (हदीस : मुत्तफक अलैहि)\nमाननीय सुफियान बिन अब्दुल्लाह (रजि.) यांच्या कथनानुसार,\nमी पैगंबर मुहम्मद (स.) यांना विचारले, ‘‘इस्लामच्या बाबतीत अशी विस्तृत माहिती मला सांगा जेणेकरून पुन्हा कोणा दुसऱ्याला काही विचारण्याची आवश्यकता पडणार नाही.’’ पैगंबर म्हणाले, ‘‘‘आमनतु बिल्लाहि’ म्हणा आणि मग त्यावर दृढ राहा.’’ (हदीस : मुस्लिम)\nस्पष्टीकरण : म्हणजे ‘दीन तौहीद’ (इस्लाम) चा मनुष्याने स्वीकारावा, त्याला आपली जीवनपद्धती बनवावे आणि मग कसल्याही प्रकारच्या प्रतिवूâल परिस्थितीला सामोरे जावे लागले तरी त्यावर दृढ राहावे; हीच आहे या जगात व पारलौकिक जीवनात यशाची गुरूकिल्ली.\nमाननीय मिकदाद (रजि.) यांच्या कथनानुसार,\nपैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘भांडणापासून सुरक्षित राहणारा मनुष्य नशीबवान आहे.’’ हे वाक्य पैगंबरांनी तीनदा म्हटले. मग म्हणाले, ‘‘परंतु परीक्षा व कसोटीत सापडल्यानंतरही सत्यावर दृढ राहणारा मनुष्य खूपच नशीबवान असून त्याच्यासाठी शाबासकी आहे.’’ (हदीस : अबू दाऊद)\nस्पष्टीकरण : या हदीसमध्ये ‘फितना’ हा शब्द प्रयोग करण्यात आला आहे. ‘फितना’ म्हणजे ज्या कसोटींना एखाद्या मुस्लिमास या जगात सामोरे जावे लागते. जेव्हा असत्याचा प्रभाव व वर्चस्व वाढेल आणि सत्य पराभूत व पराधीन होईल तेव्हा सत्य स्वीकारणाऱ्यांना आणि त्याचा अवलंब करणाऱ्यांना अनेक प्रकारचा त्रास सहन करावा लागतो ते सांगण्याची गरज नाही. अशा युगात असत्य आणि त्याचा अवलंब करणाऱ्यांनी निर्माण केलेले अडथळे आणि उत्पन्न करण्यात आलेल्या संकटे असूनसुद्धा एक मनुष्य सत्यावर दृढ राहतो तेव्हा पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याद्वारे तो शाबासकी व दुआचा हक्कदार आहे.\nतिबरानीने माननीय मुआ��� बिन जबल (रजि.) यांचे कथन उद्धृत केले आहे, त्यात असा उल्लेख आढळतो की जेव्हा ‘दीन’चे शासन डबघाईला येईल तेव्हा मुस्लिमांवर अशा शासकांचे राज्य येईल जे चुकीच्या दिशेने समाजाला नेतील. जर त्यांचे ऐकले तर लोक मार्गभ्रष्ट होतील आणि जर त्यांचे ऐकले नाही तर ते त्याला ठार करतील.\nत्यावर लोकांनी विचारले, ‘‘हे पैगंबर मुहम्मद (स.) अशा स्थितीत आपण आम्हाला काय मार्गदर्शन कराल अशा स्थितीत आपण आम्हाला काय मार्गदर्शन कराल\nतेव्हा पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘तुम्हाया ते सर्व या युगात करावे लागेल जे मरयमपुत्र इसा (अ.) यांच्या अनुयायींनी केले होते. त्यांना करवतीने कापण्यात आले आणि फासावर लटकविले गेले, परंतु त्यांनी असत्यापुढे शस्त्र ठेवले नाही. अल्लाहच्या अवज्ञेत जीवन जगण्यापेक्षा अल्लाहच्या उपासनेत मरण पत्करलेले बरे.’’\nमाननीय अनस (रजि.) यांच्या कथनानुसार,\nपैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘अशी परिस्थिती निर्माण होईल जेव्हा ‘दीन’वाल्यांना (इस्लामच्या अनुयायांना) ‘दीन’वर दृढ राहणे हातावर विस्तव घेण्यासारखे होईल.’’ (हदीस : तिर्मिजी, मिश्कात)\nस्पष्टीकरण : परिस्थिती अतिशय वाईट होईल. असत्याचा उदोउदो होईल आणि सत्या\nसंकटात सापडेल. अनेक लोक जगाची पूजा करू लागतील. अशा स्थितीत ‘दीन’च्या अनुयायींना शुभवार्ता दिली जाईल. विस्तवाशी खेळणे विराचे काम असू शकते. भित्रे लोक अशाप्रकारचा खेळ खेळत नाहीत.\nमाननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘तुम्ही जर अल्लाहवर चांगल्या प्रकारे विश्वास ठेवला तर तो पक्ष्यांना देतो तशी तुम्हालाही रोजी देईल. पक्षी सकाळी जेव्हा रोजीच्या शोधार्थ घरट्यांमधून बाहेर पडतात तेव्हा त्यांचे पोट आत गेलेले असते आणि संध्याकाळी जेव्हा आपल्या घरट्यांमध्ये परत येतात तेव्हा त्यांचे पोट भरलेल असते.’’ (हदीस : तिर्मिजी)\nसुबोध कुरआन खंड क्र. १ (पान १ ते १४३).\n\"अल्लाहच्या नावाने, जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे'' १. अल्फातिहा परिचय शीर्षक : या प्रथम सूरहचे (अध्याय) नाव &quo...\nनेतृत्वाचे प्रकार आणि त्यातील फरक\nआणि (आठवण करा) जेव्हा तुमच्या पालनकर्त्याने दूतांना सांगितले की, ’’मी पृथ्वीवर एक खलीफा (माझा प्रतिनिधी) बनविणार आहे.’’ (तेव्हा त्या दुतांनी...\nसटीप मराठी भाषांतर मौलाना सय्यद आला मौदूदी (यांच्या सटीप ���र्दू भाषांतरावरून) मराठी भाषांतर अब्दुल जबार कुरैशी कुतुबुद्दिन हुसैन...\n- मुहम्मद फारूक खान - मानवास जीवन मिळाले. त्यास या जीवनाचा अनुभव देखील होतो, मात्र असे लोक बोटावर मोजण्याइतकेच आढळतील ज्यांनी या जीवना...\n- सय्यद अबुल आला मौदूदी या पुस्तिकेत एकेश्वरत्व सोदाहरण स्पष्ट करून सांगण्यात आले आहे आणि मनुष्याच्या विनाशाचे, अन्याय, ...\nएकेश्वरत्व आणि प्रेषित्वाची साक्ष\n``मी साक्ष देतो की, अल्लाहशिवाय कोणीही पूज्य नाही आणि याचीही साक्ष देतो की, आदरणीय मुहम्मद (स.) अल्लाहचे दास आणि पैगंबर आहेत.'' दोन ...\nइद मिलन निमित्त सर्वधर्मीय विचारवंतांचे मौलिक विचार\n'मेराज' चे वास्तव: आदरणीय प्रेषित मुहम्मद (स.) यांना ईश्वरी सान्निध्य आणि मार्गदर्शन\nमुळात असा नियमच आहे की, सत्याच्या विरोधकांचे अत्याचार आपल्या संपूर्ण मर्यादा ओलांडतात आणि अत्याचारपीडितांचा आत्मा तळतळून हाक देतो की, ...\nपारा १ - भाग १ पारा १ - भाग २ पारा १ - भाग ३ पारा २ - भाग १ पारा २ - भाग २ पारा २ - भाग ३...\nरमजान, चंद्रकोर आणि गैरसमज\nमशीद, मदरसे, मुस्लिमांच्या लग्नपत्रिका, काही मुस्लिम देशांचे ध्वज आणि मुस्लिम समाजाचा प्रतीकात्मक उल्लेख करण्यासाठी सर्वसाधारणपणे चंद्रक...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00683.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mahindratractor.com/marathi/tractors/mahindra-265-di-power-plus", "date_download": "2022-01-23T21:03:42Z", "digest": "sha1:F3FJYQED25YPLT6HZ7RSK33LVJ25OHAW", "length": 34153, "nlines": 322, "source_domain": "www.mahindratractor.com", "title": "Mahindra 265 Di Power Plus Tractor | Mahindra Yuvo 265 | 35 HP", "raw_content": "\nमहिंद्रा युवराज 215 NXT\nमहिंद्रा जिवो 225 DI\nमहिंद्रा जिवो 225 DI 4WD\nमहिंद्रा जिवो 305DI 4WD\nमहिंद्रा जिवो 245 वाइनयार्ड\nमहिंद्रा जिवो 245 DI 4WD\nमहिंद्रा 255 DI पावर प्लस\nमहिंद्रा युवो 275 DI\nमहिंद्रा 275 DI ECO\nमहिंद्रा 265 DI पावर प्लस\nमहिंद्रा जीवो 365 DI 4WD\nमहिंद्रा 275 DI XP प्लस\nमहिंद्रा 275 DI SP प्लस\nमहिंद्रा युवो TECH + 275\nमहिंद्रा 275 DI TU\nमहिंद्रा 275 TU XP प्लस\nमहिंद्रा 275 DI TU SP प्लस\nमहिंद्रा युवो 415 DI\nमहिन्द्रा युवो TECH + 405\nमहिंद्रा 415 DI SP प्लस\nमहिन्द्रा युवो TECH + 415\nमहिंद्रा 415 DI XP प्लस\nमहिंद्रा 475 DI SP प्लस\nमहिंद्रा 475 DI XP प्लस\nमहिन्द्रा युवो TECH + 475\nमहिंद्रा युवो 575 DI\nमहिंद्रा युवो 575 DI 4WD\nमहिन्द्रा युवो TECH + 575\nमहिंद्रा 575 DI XP प्लस\nमहिंद्रा 575 DI SP प्लस\nमहिंद्रा 585 DI XP प्लस\nअर्जुन नोवो 605 DI-MS\nमहिंद्रा युवो 585 MAT\nमहिन्द्रा युवो TECH + 585\nमहिंद्रा अर्जुन ULTRA -1 555 DI\nअर्जुन नोवो 605 DI-PS\nअर्जुन नोवो 605 DI-i\nअर्जुन नोवो 605 DI–i-4WD\nम��िंद्रा अर्जुन नोवो ULTRA 1 605 DI\nमहिंद्रा नोवो 655 DI\nमहिंद्रा नोवो 755 DI\nमहिंद्रा वॉक-बिहाइंड राईस ट्रान्सप्लांटर MP461\nमहिंद्रा प्लान्टिंग मास्टर पॅडी 4RO\nमहिंद्रा हार्वेस्टमास्टर H12 4WD\nमहिंद्रा हार्वेस्टमास्टर H12 2WD\nफ्रंट एंड लोडर 13 एफएक्स\nफ्रंट एंड लोडर 9.5 एफएक्स\nफ्रंट एंड लोडर 10.2 एफएक्स\nमहिंद्रा युवराज 215 NXT\nमहिंद्रा जिवो 225 DI\nमहिंद्रा जिवो 225 DI 4WD\nमहिंद्रा जिवो 245 DI 4WD\nमहिंद्रा जिवो 245 वाइनयार्ड\nमहिंद्रा जिवो 305DI 4WD\nमहिंद्रा 255 DI पावर प्लस\nमहिंद्रा युवो 275 DI\nमहिंद्रा 275 DI ECO\nमहिंद्रा 265 DI पावर प्लस\nमहिंद्रा जीवो 365 DI 4WD\nमहिंद्रा 275 DI XP प्लस\nमहिंद्रा 275 DI SP प्लस\nमहिंद्रा युवो TECH + 275\nमहिंद्रा 275 DI TU\nमहिंद्रा 275 TU XP प्लस\nमहिंद्रा 275 DI TU SP प्लस\nमहिंद्रा युवो 415 DI\nमहिन्द्रा युवो TECH + 405\nमहिंद्रा 415 DI SP प्लस\nमहिंद्रा युवो 475 DI\nमहिन्द्रा युवो TECH + 475\nमहिंद्रा 415 DI XP प्लस\nमहिंद्रा 475 DI SP प्लस\nमहिंद्रा 475 DI XP प्लस\nमहिंद्रा युवो 575 DI\nमहिंद्रा युवो 575 DI 4WD\nमहिन्द्रा युवो TECH + 575\nमहिंद्रा 575 DI XP प्लस\nमहिंद्रा 575 DI SP प्लस\nमहिंद्रा 585 DI XP प्लस\nमहिन्द्रा युवो TECH + 585\nअर्जुन नोवो 605 DI-MS\nमहिंद्रा युवो 585 MAT\nमहिंद्रा अर्जुन ULTRA -1 555 DI\nअर्जुन नोवो 605 DI-PS\nअर्जुन नोवो 605 DI-i\nअर्जुन नोवो 605 DI–i-4WD\nमहिंद्रा अर्जुन नोवो ULTRA 1 605 DI\nमहिंद्रा नोवो 655 DI\nमहिंद्रा नोवो 755 DI\nमहिंद्रा वॉक-बिहाइंड राईस ट्रान्सप्लांटर MP461\nमहिंद्रा प्लान्टिंग मास्टर पॅडी 4RO\nमहिंद्रा हार्वेस्टमास्टर H12 4WD\nमहिंद्रा हार्वेस्टमास्टर H12 2WD\nफ्रंट एंड लोडर 13 एफएक्स\nफ्रंट एंड लोडर 9.5 एफएक्स\nफ्रंट एंड लोडर 10.2 एफएक्स\nनिवडा * उत्पादन चौकशी\nमहिन्द्रा 265 डीआय पॉवर प्लस\nमहिन्द्रा 265 DI पॉवर प्लस हा रोटाव्हेटर, कल्टिव्हेटर आणि नांगरासारखी अवजड औजारे चालविण्यासाठी ताकदवान इंधन कार्यक्षम इंजिन असलेला एक 26.1 kW (35 HP) ट्रॅक्टर आहे. त्याच्या वर्गातील उत्तम इंधन कार्यक्षमता आणि हाय-टेक हायड्रॉलिक्ससारखी प्रागतिक वैशिष्ट्य़े त्याला हॉलेज कामांसाठी सर्वात सुटसुटीत बनविते. देखभालीच्या आणि सुट्या भागांच्या कमी खर्चामुळे तो मालकीच्या कमी खर्चाची खात्री करतो. त्याची सहज उपलब्धता आणि पुनर्विक्रीची उत्तम किंमत यामुळे तो शेतकऱ्यासाठी एक आदर्श ट्रॅक्टर ठरतो. 1500 kg हायड्रॉलिक क्षमता असलेला 265 पीपी पोटॅटो स्पेशल ट्रॅक्टर सुद्धा उपलब्ध आहे.\nकृपया सबमिट करण्यासाठी फॉर्म मान्य करा\nमी कबूल करतो कि खालील 'रिक्वेस्ट ए डेमो' बटणावर क्लिक करून मी माझ्या ट्रॅक्टरच्या खरेदीत मला सहाय्य करण्यासाठी महिन्दारकिंवा तिच्या भागीदारांकडून माझ्या मोबाइलमध्ये स्पष्टपणे एक कॉल अपेक्षित करतो\nकामाचा अभ्यास करून रचना केलेला ट्रॅक्टर\nमल्टी-डिस्क ऑइल इमर्सड् ब्रेक्स\nड्युअल ऍक्टिंग पॉवर स्टिअरिंग\nमोठे 13.6 X 28 टायर्स\nप्रागतिक 1900 r/min इंजिन जास्तीत जास्त ताकद आणि इंजिनाचे दीर्घकालीन आयुष्य देऊ करते,\nगिअर बदलण्य़ाचे काम सहज आणि सुलभपणे करू देते त्यामुले गिअर बॉक्सचे आयुष्य वाढते आणि चालकाचा थकवा कमी होतो.\nप्रागतिक आणि उच्च अचूकता हायड्रॉलिक्स खास करून रोटाव्हेटर वगैरेसारख्या आधुनिक औजारांच्या सहज वापरासाठी\nकामाचा अभ्यास करून रचना केलेला ट्रॅक्टर\nआरामशीर बैठक, सहज पोचता येतील असे लीव्हर्स, अधिक चांगल्या दर्शमानतेसाठी एलसीडी क्लस्टर पॅनेल मोठ्या व्यासाच्या स्टिअरिंग व्हील मुळे दीर्घकालीन कामासाठी सोयीस्कर.\nमल्टी-डिस्क ऑइल इमर्सड् ब्रेक्स\nब्रेकची जास्तीत जास्त कामगिरी आणि ब्रेकचे दीर्घायुष्य यामुळे कमी देखभालीची आणि उच्चतम कामगिरीची खात्री होते.\nवळण्याच्या सहज आणि अविरत गतिमुळे शेतीच्या कामात ट्रॅक्टरचा अधिक चांगला समतोल.\nड्युअल ऍक्टिंग पॉवर स्टिअरिंग\nआरामदायक कामासाठी आणि कामाच्या दीर्घकालीन वेळेसाठी सोयीस्कर सोपे आणि अचूक स्टिअरिंग.\nमोठे 13.6 X 28 टायर्स\nशेतातील कामांत अधिक चांगले ट्रॅक्शन आणि कमी स्लिपेज पुरविते.\nमहिन्द्रा 265 डीआय पॉवर प्लस\nगियर्सची संख्या 8 F + 2 R\nमहिन्द्रा 265 डीआय पॉवर प्लस\nगियर की संख्या 8 F + 2 R\nस्टीयरिंग टाइप पॉवर स्टेअरिंग (पर्यायी)\nपिछ्ला टायर 12.4 x 28\nट्रांसमिशन प्रकार आंशिक सतत जाळी प्रेषण\nहायड्रॉलिक्स उचलण्याची क्षमता (kg) 1200\nमहिन्द्रा 275 DI ECO\nमहिन्द्रा 265 डीआय पॉवर प्लस FAQs\nमहिंद्रा 265 DI पॉवर प्लस ट्रॅक्टरची अश्वशक्ती किती आहे\nमहिंद्रा 265 DI पॉवर प्लस हा तीन-सिलिंडर इंजिन असलेला 25.7 kW (35 HP) अश्वशक्तीचा ट्रॅक्टर आहे. त्याच्यामध्ये 1200 किलोपर्यंत अवजड सामान उचलण्याची मोठी क्षमता आहे. महिंद्रा 265 DI पॉवर प्लसमध्ये 45 लीटर क्षमतेची इंधनाची टाकी आहे, ज्यामुळे तो शेतामध्ये भरपूर तास काम करू शकतो.\nमहिंद्रा 265 DI पॉवर प्लस ट्रॅक्टरची किंमत किती आहे\nशक्तिशाली इंजिन, 1200 किलो वजन उचलण्याची उच्च क्षमता, इंधन कार्यक्षमता आणि इंधनाची मोठी टाक�� या सर्व बाबी विचारात घेता, महिंद्रा 265 DI पॉवर प्लस हा अनेक भारतीयांमध्ये लोकप्रिय आहे. त्याची उत्कृष्ट वैशिष्ट्ये लक्षात घेता, महिंद्रा 265 DI पॉवर प्लस पुरेपूर पैसे वसूल करतो. अधिक माहितीसाठी तुमच्या अधिकृत विक्रेत्याशी संपर्क साधा.\nमहिंद्रा 265 DI पॉवर प्लसबरोबर कोणती अवजारे सर्वात चांगले काम करतात\nमहिंद्रा 265 DI पॉवर प्लस हा त्याची प्रगत वैशिष्ट्ये, अॅटॅचमेंट क्षमता आणि सुरळीतपणे गिअर बदलणे यामुळे लोकप्रिय आहे. त्यामुळे तो शेतीच्या तसेच व्यावसायिक अशा दोन्ही प्रकारच्या कामांसाठी वापरला जातो. महिंद्रा 265 DI पॉवर प्लस हा मशागत, पेरणी, खड्डे काढणे आणि ओढणे या कामासाठी लागणाऱ्या विविध अवजारांबरोबर वापरण्यासाठी योग्य आहे.\nमहिंद्रा 265 DI पॉवर प्लसची हमी किती आहे\nमहिंद्रा 265 DI पॉवर प्लसवर त्याच्या श्रेणीतीली सर्वोत्तम हमी देऊन आम्ही गुणवत्तेचे दिलेले वचन पूर्ण करतो. तुम्ही अधिकृत विक्रेत्याकडूनच तुमचा ट्रॅक्टर खरेदी करण्याची खबरदारी घ्या.\nमहिंद्रा 265 DI पॉवर प्लसछे मायलेज किती आहे\nमहिंद्रा 265 DI पॉवर प्लस हा विलक्षण मालवाहतूक क्षमता असलेला 26.1 kW (35 HP) अश्वशक्तीचा शक्तिशाली ट्रॅक्टर आहे. त्याचे सुटे भाग सहज उपलब्ध असतात आणि त्याच्या देखभालीचा खर्च बराच कमी आहे. त्यामुळे तो विकत घेण्यासाठी अतिशय चांगला ट्रॅक्टर आहे. महिंद्रा 265 DI पॉवर प्लसचे मायलेज हे तो खरेदी करण्याचे आणखी एक चांगले कारण आहे.\nमहिंद्रा 265 DI पॉवर प्लसचे पुनर्विक्री मूल्य किती आहे\nमहिंद्रा 265 DI पॉवर प्लसच्या इंजिनाची शक्ती 26.1 kW (35 HP) इतकी आहे. त्यामुळे हा ट्रॅक्टर अवजड अवजारे ओढू शकतो आणि मालवाहतुकीच्या कामासाठी वापरता येतो. याच्या देखभालीसाठी कमी खर्च येतो त्यामुळे महिंद्रा 265 DI पॉवर प्लसच्या पुनर्विक्रीचे अतिशय आकर्षक मूल्य मिळते.\nमला महिंद्रा 265 DI पॉवर प्लसचे अधिकृत विक्रेते कसे शोधता येतील\nतुम्हाला महिंद्रा 265 DI पॉवर प्लसचे अधिकृत विक्रेते शोधण्यासाठी फक्त महिंद्रा ट्रॅक्टरच्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे. डीलर लोकेटर पेजवर क्लिक करा, तिथे तुम्हाला महिंद्रा ट्रॅक्टरचे भारतातील अधिकृत विक्रेते शोधता येतील आणि तुमच्या पसंतीच्या ठिकाणी अधिकृत विक्रेता सापडू शकेल.\nमहिंद्रा 265 DI पॉवर प्लसच्या सर्व्हिसिंगसाठी किती खर्च येतो\nमहिंद्रा 265 DI पॉवर प्लस हे भरपूर शक्ती असलेले 26.1 kW (35 HP) अश्वशक्तीचे इंजिन आहे. परिणामी हा ट्रॅक्टर अवजड अवजारे ओढू शकतो आणि मालवाहतुकीच्या कामासाठीही परिणामकारक आहे. त्याचे सुटे भाग सहज उपलब्ध असतात, त्यामुळे या ट्रॅक्टरची सर्व्हिसिंग फार सोयीची होते. महिंद्रा 265 DI पॉवर प्लसच्या सर्व्हिसिंगचा खर्चही अगदी कमी आहे.\nमहिन्द्रा 265 डीआय पॉवर प्लस\nमहिन्द्रा जीवो 225 DI महिन्द्रा जीवो 225 DI 4WD महिन्द्रा जीवो 245 DI 4WD महिन्द्रा जीवो 245 वाइनयार्ड महिंद्रा जिवो 305DI 4WD महिन्द्रा जीवो 365 DI 4WD\nमहिन्द्रा 275 DI XP प्लस महिन्द्रा 275 TU XP प्लस महिन्द्रा 415 DI XP प्लस महिन्द्रा 475 DI XP प्लस महिन्द्रा 575 DI XP प्लस महिन्द्रा 585 DI XP प्लस\nमहिन्द्रा 275 DI SP प्लस महिन्द्रा 275 DI TU SP प्लस महिन्द्रा 415 DI SP प्लस महिन्द्रा 475 DI SP प्लस महिन्द्रा 575 DI SP प्लस\nअर्जुन नोव्हो 605 DI-MS अर्जुन नोव्हो 605 DI-PS अर्जुन नोव्हो 605 DI-i अर्जुन नोव्हो 605 DI–i-4WD अर्जुन नोव्हो 605 DI-i-WITH AC CABIN महिन्द्रा नोव्हो 655 DI महिन्द्रा नोव्हो 755 DI\nमहिन्द्रा युवराज 215 NXT महिन्द्रा जीवो 225 DI महिन्द्रा जीवो 225 DI 4WD\nमहिन्द्रा जीवो 245 DI 4WD महिन्द्रा जीवो 245 VINEYARD महिंद्रा जिवो 305DI 4WD महिन्द्रा 255 DI POWER PLUS महिन्द्रा 265 DI\nमहिन्द्रा युवो 275 DI महिन्द्रा 275 DI ECO महिंद्रा 265 DI पावर प्लस महिन्द्रा जीवो 365 DI 4WD महिन्द्रा 275 DI XP प्लस महिन्द्रा 275 DI SP प्लस महिंद्रा युवो TECH + 275 महिन्द्रा 275 DI TU महिन्द्रा 275 TU XP प्लस महिन्द्रा 275 DI TU SP प्लस महिन्द्रा युवो 415 DI महिन्द्रा 415 DI महिन्द्रा युवो TECH + 405\nमहिन्द्रा युवो 475 DI महिन्द्रा 415 DI XP प्लस महिन्द्रा 415 DI SP प्लस महिन्द्रा 475 DI SP प्लस महिन्द्रा 475 DI XP प्लस महिन्द्रा युवो 575 DI महिन्द्रा युवो 575 DI 4WD महिन्द्रा 585 DI महिन्द्रा 575 DI XP प्लस महिन्द्रा 575 DI SP प्लस महिन्द्रा 585 DI XP प्लस महिन्द्रा नोवो 605 DI-MS महिन्द्रा 475 DI महिन्द्रा 575 DI महिन्द्रा युवो 585 MAT महिन्द्रा 595 DI महिन्द्रा अर्जुन ULTRA -1 555 DI\nअर्जुन नोव्हो 605 DI-PS अर्जुन नोव्हो 605 DI-i अर्जुन नोव्हो 605 DI–i-4WD अर्जुन नोव्हो 605 DI-i-WITH AC CABIN महिन्द्रा अर्जुन अल्ट्रा 1 605 DI\nमहिन्द्रा नोव्हो 655 DI महिन्द्रा नोव्हो 755 DI\nजायरोव्हेटर SLX जायरोव्हेटर ZLX\nपोटॅटो प्लँटर वॉक बिहाइंड राइस ट्रान्सप्लँटर\nआमच्याबद्दल डिलर शोधणारा डिज़ीसेन्स खरीदार गाइड आमच्याशी संपर्क करा एफएक्यू\n© 2020 महिन्द्रा ट्रॅक्टर्स सर्व हक्क राखीव.\nअस्वीकृतीः उत्पादनांची ही माहिती महिन्द्रा अँड महिन्द्रा लि. इंडिया द्वारे पुरवण्यात आली आहे आणि ती सर्वसामान्य स्वरुपाची आहे. याठिकाणी वर सूचीबद्ध केलेली विनिर्दिष्टे, प्रसिद्धीच्या वेळी उपलब्ध असलेल्या उत्पादनांच्या अद्यतन माहितीवर आधारित आहे. वापरलेल्या काही प्रतिमा आणि उत्पादनांची छायाचित्रे केवळ नमुन्यादाखल आहेत आणि अतिरिक्त किंमतीला उपलब्ध असलेल्या वैकल्पिक जोडण्या दाखवू शकतात. उपादने आणि वैकल्पिक वैशिष्ट्य़े आणि जोडण्यावरील सरक्वात अलिक़डच्या अद्यतन माहितीसाठी कृपया तुमच्या स्थानिक डिलरशी संपर्क करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00683.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/the-cooker-blast-while-cooking-the-mother-and-daughter-injured-mhak-452720.html", "date_download": "2022-01-23T22:00:26Z", "digest": "sha1:I2J7YJNDA2CBX74QUT62S37JVYJUYULJ", "length": 6425, "nlines": 79, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "स्वयंपाक करताना झाला कुकरचा स्फोट, आई आणि मुलगी झाली जखमी – News18 लोकमत", "raw_content": "\nस्वयंपाक करताना झाला कुकरचा स्फोट, आई आणि मुलगी झाली जखमी\nस्वयंपाक करताना झाला कुकरचा स्फोट, आई आणि मुलगी झाली जखमी\nस्फोटाच्या हादऱ्यात त्या महिलेच्या हाताला मार लागला तर मुलगी जोरात खाली पडली. घराच्या सगळ्या काचा फुटल्या.\nमुरबाड 11 मे: मुरबाड तालुक्यातील सोनारपाडा भगातील एका घरात गॅस वरील कुकरचा स्फोट झाला, यात महिला आणि तीची एक वर्षाची मुलगी किरकोळ जखमी झाली आहे. सोनार पाडा भागातील पोतदार बिल्डिंगमध्ये प्रधान कुटुंब राहतं. त्यांच्याकडे हा अपघात झाला.दुपारच्या सुमारास नेहमी प्रमाणे स्वयंपाक घरात जेवणाची लगबग सुरू होती. गॅसवर कुकर सुरू होता आणि अचानक कुकरचा स्फोट झाला. या स्फोटाचा हादरा एवढा भीषण होता की घराच्या खिडक्यांच्या काचा फुटून चक्का चूर झाल्या. स्फोट झाला तेव्हा स्वयंपाकघरात मिसेस प्रधान आणि त्यांची एक वर्षाची मुलगी खेळत होती. स्फोटाच्या हादऱ्यात त्या महिलेच्या हाताला मार लागला तर मुलगी जोरात खाली पडली. सुदैवाने मोठा अनर्थ टळला असून माय लेकीला गंभीर दुखापत झाली नाही. या आधीही कुकरच्या अपघाताच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे कुकर लावताना काळजी घेण्याची सूचना वारंवार केली जाते. कुकरमध्ये योग्य प्रमाणात पाणी टाकणे, कुकरची रिंग आणि शिट्टी निट आहे की नाही याची नियमित तपासणी करणे. कुकरचं झाकन नीट लागलं की नाही हे तपासणे. आणि कुकर गरम असताना झाकण न काढणे अशा गोष्टींची काळजी घेण्याच्या सूचना कायम केल्या जातात. हेही वाचा - Lockdown 17 मेनंतरही वाढू शकतो, पंतप्रधान आणि मु��्यंत्र्यांची 6 तास चालली बैठक कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने हादरलं केंद्र सरकार, तयार होतोय नवा Action Plan ‘बाबा मला नाही जायचं’..4 वर्षांची कोरोनाग्रस्त चिमुरडी ओक्साबोक्शी लागली रडू\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\nस्वयंपाक करताना झाला कुकरचा स्फोट, आई आणि मुलगी झाली जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00684.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/national/covid-crisis-in-india-after-remdesivir-oxygen-now-people-queing-for-death-certificate-surat-gujrat-coronavirus-544440.html", "date_download": "2022-01-23T21:45:22Z", "digest": "sha1:ZOMZZYS2MFDVKSXKIUWXQVSD6CYLE4WD", "length": 7946, "nlines": 84, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भीषण! आधी औषधं, मग ऑक्सिजन आणि आता या शहरात लागल्या डेथ सर्टिफिकेटसाठी रांगा! – News18 लोकमत", "raw_content": "\n आधी औषधं, मग ऑक्सिजन आणि आता या शहरात लागल्या डेथ सर्टिफिकेटसाठी रांगा\n आधी औषधं, मग ऑक्सिजन आणि आता या शहरात लागल्या डेथ सर्टिफिकेटसाठी रांगा\nघाबरवण्यासाठी नाही पण परिस्थितीचा अंदाज देण्यासाठी ही बातमी गुजरातमधल्या सुरतमधला हा फोटो पाहा कशासाठी आहे. शहाणे व्हा, घरात राहा, काळजी घ्या.\nRed Wine ठरतेय Corona वर जालीम उपाय, वाचा Interesting निष्कर्ष\nगानसम्राज्ञी Lata Mangeshkar अजूनही ICU मध्येच, डॉक्टर म्हणाले... प्रार्थना करा'\nLive Updates: जालना जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक, दिवसभरात 442 नवे रुग्ण\nतुमचं मूलही खाताना चिडचिड करतंय का हा Corona effect; संशोधकांनी केलं Alert\nजनक दवे / सुरत, 27 एप्रिल: देशभरातच कोरोनाव्हारसने (Coronavirus) धुमाकूळ घातला आहे. गेल्या काही दिवसांत कोरोना बळींची संख्याही लक्षणीय वाढली आहे. गुजरात (Gujarat coronavirus data) च्या सुरत (Surat)मध्ये कोविड-19 ची साथ चिंताजनक परिस्थितीत पोहोचली आहे. त्यातच रेमडेसिविर इंजेक्शन (Remdesivir) आणि ऑक्सिजन (Oxygen)साठी रांगा लागल्याचं पाहायला मिळालं आता त्याहून कहर म्हणजे डेथ सर्टिफिकेट मिळवण्यासाठी लोकांनी रांगा लागल्या आहेत. सुरतमध्ये सरकारी कार्यालयांच्या बाहेर मृत्यूचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी रांह लागल्याचं चित्र होतं. सरकारी कार्यालयांमध्ये पुरेशी उपस्थिती कोरोनामुळे नाही, ही गोष्ट जरी असली तरी या शहरात गेल्या महिन्यात आणि या महिन्यात झालेल्या मृत्यूंचे आकडे भयावह आहेत. कोरोना मृत्यूनंतर स्मशानात अंत्यसंस्कारांसाठीसुद्धा रांगा लावाव��या लागत आहेत. जागतिक आरोग्य संघटनाही देशाच्या मदतीला सरसावली, सद्यस्थितीबाबत व्यक्त केली चिंता देल्या महिन्याभरात सुरतमध्ये 500 लोकांनी कोरोनामुळे प्राण गमावलं. हा अधिकृत आकडा आहे. पण स्मशानात अंत्यसंस्कारांसाठी आलेल्या मृतदेहांचा विचार करता खरा आकडा आणखी मोटा असण्याची शक्यता आहे. कुटुंबात कुणाचाही मृत्यू झाल्यानंतर सरकारी कामांसाठी डेथ सर्टिफिकेट हे महत्त्वाचं काददपत्र मानलं जातं. त्यामुळेच ते मिळवण्यासाठी लोक आता सरकारी कार्यालयाबाहेर रांगा लावत आहेत. विचार केला तर अंगावर सरसरून काटा येईल, असा हा फोटो आहे. कोरोना लढाईत महाराष्ट्र आघाडीवर आता 'या' राज्यांनी वाढवलं मोदी सरकारचं टेन्शन कोरोनाचा संसर्ग प्रचंड वेगाने वाढत असल्यामुळेच घरीच राहून काळजी घ्यायला हवी. थोडी लक्षणं दिसली तरी चाचणी करून घ्यायला हवी. यासाठीच ही बातमी.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n आधी औषधं, मग ऑक्सिजन आणि आता या शहरात लागल्या डेथ सर्टिफिकेटसाठी रांगा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00684.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/tag/politician/", "date_download": "2022-01-23T22:30:28Z", "digest": "sha1:IKB5GOOFQR76VEVXQMQIVS2XUDGTMAMS", "length": 21820, "nlines": 325, "source_domain": "www.loksatta.com", "title": "politician Archives - Loksatta", "raw_content": "सोमवार, २४ जानेवारी, २०२२\nVideo: लेखिका ते शिवसेनेच्या निलंबित खासदार… प्रियंका चतुर्वेदींचा आजपर्यंतचा प्रवास\nसंसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी १२ खासदारांचं निलंबन करण्यात आलं. निलंबित खासदारांमध्ये शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी यांचा देखील समावेश आहे. त्या…\nArticle 370 : दिग्विजय सिंह यांच्या ‘त्या’ विधानाची ऑडिओ क्लिप व्हायरल; भाजपाची आगपाखड\nकाँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी Clubhouse या अॅपवरच्या चर्चेमध्ये Article 370 संदर्भात केलेलं विधान चर्चेचा विषय ठरलं आहे,\nलसीकरणावरून रोहित पवारांचे केंद्रावर टीकास्त्र\nकरोना लसीचा भारतात तुटवडा असल्याने आमदार रोहित पवार यांनी केंद्रावर निशाना साधला\n डायरीतील नोंदींमुळे काही नेते अडचणीत\nगेल्या वर्षी प्राप्तिकर विभागाने परमार यांच्याकडून ही डायरी जप्त केली होती.\nनियमांच्या उल्लंघनाचे थरावर थर\nमहापालिकेवर स्वतंत्रपणे सत्ता काबीज करण्याची स्वप्ने पाहणाऱ्या भाजप, शिवसेनेमध्ये तर रस्त्यावर दहीहंडय़ा बांधण्यात चुरस लागली होती.\nसंजीव जयस्वाल यांच्या फटकेबाजीने नेत्यांची भंबेरी\n‘मी सहसा आजारी पडत नाही.. पण चार महिन्यांपूर्वी आजारी पडलो आणि सुट्टीवर गेलो. माझ्या आजारपणापेक्षा मी रजेवर जाण्याचीच चर्चा अधिक…\n‘महाराष्ट्राची किंमत बाहेर गेल्यावरच कळते\nराजकारण हे अतिशय बदनाम क्षेत्र बनले आहे आणि ते काम राजकीय मंडळींनीच केले आहे, अशी टीका …\nराज्यकर्त्यांना व्यंगचित्रकार नकोसे – तेंडुलकर\nव्यंगचित्र या माध्यमाचा चुकीचा अर्थ घेऊ नये. ते कोणाच्या चारित्र्यहननाचे माध्यम नाही. ती चित्रांची भाषा असून त्यातून प्रभावीपणे काहीतरी सांगण्याचा…\nकॉलेजच्या कट्टय़ावर : डॉक्टर, अभिनेता ते नेता..\nवैद्यकीय क्षेत्रातून पदवी मिळवल्यानंतर अभिनेता म्हणून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारे डॉ. अमोल कोल्हे राजकीय क्षेत्राची वाटही चोखाळत आहेत.\nकायद्यातील नव्या (८७ वी दुरुस्ती) तरतुदीप्रमाणे सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुका येत्या वर्षभरात घ्याव्याच लागणार, त्याआधी डावपेच लढवले जात आहेत..\nमहाराष्ट्राच्या राजकारणात अनेक सुभेदार आहेत. आपापल्या भागांत सत्ता, आर्थिक ताकद, दहशत आणि मनगटशाहीच्या जोरावर त्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. लयाला…\nबॉलीवूडच्या नायिका ‘राजकारणी’ होणार\n‘राजकारण’हा काही जणांच्या आवडीचा तर अनेक जणांच्या नाराजीचा विषय असतो. सर्वसामान्य माणूस राजकारण आणि राजकारण्यांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो.\nउरण : व्यावसायिक आणि राजकारण्यांकडूनच पाणीचोरी\nजून महिना कोरडाच गेल्याने शेतीला सोडाच पण पिण्याच्या पाण्याचीही वणवा जाणवू लागल्याने १९७२ च्या भीषण दुष्काळाची पुनरावृत्ती होण्याची भीती व्यक्त…\nराजकारण्यांनी काळाप्रमाणे बदलण्याची गरज- राज ठाकरे\nमुंबईत आज(रविवार) झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र नवनिर्माण सेना(मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते ‘राजगर्जना’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. विधानसभेत मनसे…\nकार्यक्षम पोलीस आयुक्त राजकारण्यांचे लक्ष्य\nलोकसभा निवडणुकीच्या मतदानावेळी आघाडीच्या उमेदवारासाठी पैसे वाटणाऱ्या माजी नगरसेवकाला जेरबंद करणे तसेच सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षातील स्थानिक नेते व पदाधिकाऱ्या��चे गुन्हेगारांशी…\nक्रीडा संघटनांत राजकारणी असावेतच\nक्रीडा संघटनांमधील राजकारण्यांच्या सहभागाबाबत नेहमीच टीका केली जाते. मात्र त्यांनी खेळाशी संबंधित संघटनांमध्ये कार्यरत असणे आवश्यक आहे\nवसंत व्याख्यानमाला : महापुरुषांच्या विचारांचा राजकारण्यांकडून सोयीस्कर अर्थ\nआजच्या तरुणाईचा प्रेरणास्रोत चुकल्याने त्यांना इतिहास, त्यातील सन्माननीय व्यक्ती, त्यांनी केलेला त्याग, शौर्य याबाबत अनास्था आहे.\nएरवीची जातीव्यवस्था अजिबात लवचिक नाही, पण राजकारणी जात मात्र कमालीची लवचिक असते. ती कधीही दुसऱ्या कोणत्याही जातीत जाऊ शकते. रबराच्या…\nमतदानाद्वारे स्वार्थी राजकारण्यांना धडा शिकविण्यासाठी ‘ते’ उत्सुक\nपावसाने झोडपले आणि राजाने मारले तर दाद कोणाकडे मागायची, या सर्वसामान्यांना नेहमीच भेडसावणाऱ्या प्रश्नाला लोकशाहीने मतदानाच्या अधिकाराचे उत्तर दिले आहे.\nभ्रष्टाचार : विसंगतीत अडकलेली लोकशाही\nएका आंतरराष्ट्रीय संस्थेच्या मते जगातील सुमारे पावणेदोनशे देशांमध्ये भ्रष्टाचारात भारताचा क्रम ९४वा आहे. त्याचबरोबर लोकायुक्त, एसीबी, केंद्रीय दक्षता आयुक्त यांच्या…\nPhotos : भारतीय राजकारणात दबदबा राहिलेले असे 5 दिग्गज नेते, ज्यांची मुलं तितकी यशस्वी झाली नाही\nभारतीय राजकारणात असे अनेक दिग्गज राजकीय नेते आहेत ज्यांनी मुख्यमंत्रीपदापासून पंतप्रधानपदापर्यंत मजल गाठली. मात्र, त्यांची पुढच्या पिढीने राजकारणात प्रवेश करूनही…\nभिवंडीत स्वबळावर काँग्रेसचा झेंडा फडकवा-पटोले\nभारत-आफ्रिका एकदिवसीय मालिका : भारताची पाटी कोरी; निसटत्या विजयासह आफ्रिकेचे एकदिवसीय मालिकेत वर्चस्व; चहरची झुंज अपयशी\nमहिला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धा : यजमान भारताचे आव्हान संपुष्टात; १२ फुटबॉलपटू करोनाबाधित झाल्याने चायनीज तैपेईविरुद्धचा सामना रद्द\nटाटा स्टील मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धा : विदित, प्रज्ञानंद पराभूत; अर्जुन अग्रस्थानी\n‘भाजपची आणीबाणी मोडून काढूया’ उद्धव ठाकरे यांचा घणाघात; देशव्यापी पक्षविस्ताराचे शिवसैनिकांना आवाहन\nयंदा कठोर उपाययोजना की लोकानुनय; ‘लोकसत्ता विश्लेषण’ कार्यक्रमातून अर्थसंकल्पाचा वेध\nमुंबईवर धूलिकणांचे मळभ; तापमानात मोठी घट\nशाळा आजपासून; नियमांबाबत संभ्रम; शिक्षण आणि आरोग्य विभागाच्या धोरणांमध्ये ��िसंगती\nओमायक्रॉन समूह संसर्गाच्या टप्प्यावर; ‘इन्साकॉग’च्या अहवालातील इशारा\nमध्य वैतरणा धरणावर ऊर्जा प्रकल्पाची निर्मिती; पालिका स्तरावर देशातील पहिला उपक्रम : १०० मेगावॉटची क्षमता\nमुंबईत सुमारे ८८ टक्के रुग्ण ओमायक्रॉनचे; कस्तुरबा प्रयोगशाळेतील जनुकीय अहवालातून स्पष्ट\nप्रसिद्ध अभिनेत्रीची स्तनाच्या कर्करोगाशी झुंज, टक्कल केलेल्या स्थितीत जाहिरातीसाठी केलेले फोटोशूट चर्चेत\nPHOTOS: हाडं गोठवणारी थंडी, सतत पडणारा बर्फ…त्यातूनही लसीकरण सुरूच; आरोग्य कर्मचाऱ्यांच्या चिकाटीला सलाम\nPhotos: बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त कलाकार चेतन राऊत यांनी तब्बल ५० हजार दिव्यांपासून साकारले पोर्ट्रेट\n“मुख्यमंत्री, तुम्ही गप्प का काटकसरीच्या नावाखाली शेतकर्यांचाच गळा घोटला जात असेल तर…”; राजू शेट्टींचा इशारा\nशिवसेनेचा बालेकिल्ल्यातच एकनाथ खडसेंना धक्का, बोदवड नगरपंचायतीवर फडकवला भगवा; गिरीश महाजनही अपयशी\nभाजपाच्या १२ आमदारांच्या निलंबनाच्या याचिकेवरील निर्णय सुप्रीम कोर्टाने ठेवला राखून; ठाकरे सरकारवर ओढले ताशेरे\n“३ लाख से मेरा क्या होगा…”, आयुष शर्मावर आली लोन घेण्याची वेळ\nआयफोनच्या रिंगटोनची नक्कल करणारा हा ‘टॅलेंटेड पोपट’ होतोय VIRAL, ऐकून तुम्हीही व्हाल हैराण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00684.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://mazespandan.com/2021/05/22/%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8/", "date_download": "2022-01-23T21:51:37Z", "digest": "sha1:EB6GXSHBG3SUR3SJ26FRG3LC2VFAW7MN", "length": 13912, "nlines": 179, "source_domain": "mazespandan.com", "title": "रोमान्स – स्पंदन", "raw_content": "\nमराठी मन, मराठी स्पंदन..\nयाला जीवन ऐसे नाव..\nरेल्वेत बर्थ कसे बुक केले जातात\n“रोमान्स” हा शब्दच इतका रोमांचक आहे त्याचा उच्चार जरी केला नुसता तरी अंगावर रोमांच उभे राहतात. सहसा याचा उल्लेख प्रियकर प्रेयसी किंवा हल्लीच्या भाषेत बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडच्या संदर्भात केला जातो. लग्न झालेल्या किंवा लग्नाला २० वर्षे उलटून गेलेल्या जोडप्यांना त्याबद्दल कोणी फारसे काही म्हणत नाही.\nहा विषय निघायचं कारण म्हणजे परवा घरी अशी चर्चा सुरू होती की दोन्ही मुलांना शाळेच्या कॅम्पला ४ दिवस जायचे होते आणि मी नवऱ्याला म्हणाले, “काय दिवस आले आहेत आपले मुलं बिझी आहेत आणि आपण म्हातारा म्हातारी घरी” त्यावर आमची टीनेजर कन्या उत्तरली, “मम्मा, म्हातारा म्हातारी काय म्हणतेस ���ुलं बिझी आहेत आणि आपण म्हातारा म्हातारी घरी” त्यावर आमची टीनेजर कन्या उत्तरली, “मम्मा, म्हातारा म्हातारी काय म्हणतेस तुम्ही अजिबात म्हातारे नाही. आणि आम्ही जाऊ तेव्हा तुम्ही घरी बसायची गरज नाही, तुम्हीपण रोमँटिक डेटला जा दोघे तुम्ही अजिबात म्हातारे नाही. आणि आम्ही जाऊ तेव्हा तुम्ही घरी बसायची गरज नाही, तुम्हीपण रोमँटिक डेटला जा दोघे कँडल लाईट डिनर करा, मूव्हीला जा. एंजॉय करा कँडल लाईट डिनर करा, मूव्हीला जा. एंजॉय करा मी म्हणाले, “बरं माते, आमचे आम्ही बघून घेऊ.” क्या जमाना आया है मी म्हणाले, “बरं माते, आमचे आम्ही बघून घेऊ.” क्या जमाना आया है आईवडिलांना मुले रोमान्सच्या टिप्स देतात. असे काही आमच्या आईवडिलांना बोलायची प्राज्ञा नव्हती आमची. ही पिढीच वेगळी आईवडिलांना मुले रोमान्सच्या टिप्स देतात. असे काही आमच्या आईवडिलांना बोलायची प्राज्ञा नव्हती आमची. ही पिढीच वेगळी\nकँडल लाईट डिनर म्हंटलं की मला आमचे लहानपणीचे वाड्यातले घर आठवते. त्याकाळी कधीही लाईट जायचे. गुरुवारी तर हमखास आणि मग अंधारात मेणबत्ती आणि काडेपेटी शोधणे, ते शोधताना स्वतः ठेचकाळणे किंवा एखादी वस्तू पडणे, त्यानंतर थोडे तावातावाने होणारे संवाद, मग वेगवेगळ्या खोल्यात मेणबत्ती लावून ठेवणे, त्या मिणमिणत्या प्रकाशात आईचे स्वयंपाक करणे, पाटपाणी घेऊन जेवायला वाढणे, ताटात किडा मुंगी जात नाही ना हे बघणे असे होते त्यावेळेस कँडल लाईट डिनर आणि मग अंधारात मेणबत्ती आणि काडेपेटी शोधणे, ते शोधताना स्वतः ठेचकाळणे किंवा एखादी वस्तू पडणे, त्यानंतर थोडे तावातावाने होणारे संवाद, मग वेगवेगळ्या खोल्यात मेणबत्ती लावून ठेवणे, त्या मिणमिणत्या प्रकाशात आईचे स्वयंपाक करणे, पाटपाणी घेऊन जेवायला वाढणे, ताटात किडा मुंगी जात नाही ना हे बघणे असे होते त्यावेळेस कँडल लाईट डिनर त्याला जर रोमॅण्टिक म्हणले तर डासांच्या रॅकेटने मेलेल्या डासाला हुतात्मा म्हणावे लागेल त्याला जर रोमॅण्टिक म्हणले तर डासांच्या रॅकेटने मेलेल्या डासाला हुतात्मा म्हणावे लागेल ते कँडल लाईट डिनर इतके पक्के बसलंय डोक्यात की त्याचा रोमान्सशी काही संबंध असेल हे आजही मनाला पटत नाही. मी विचारात पडले, लग्नाला २१ वर्षे उलटून गेल्यावर असा मुद्दाम ठरवून रोमान्स असतो का ते कँडल लाईट डिनर इतके पक्के बसलंय डोक्यात की त्याच��� रोमान्सशी काही संबंध असेल हे आजही मनाला पटत नाही. मी विचारात पडले, लग्नाला २१ वर्षे उलटून गेल्यावर असा मुद्दाम ठरवून रोमान्स असतो का मग माझ्या मनाने कौल दिला. लग्नाला इतकी वर्षं झाल्यावर रोमांस ठरवून नाही करावा लागत. तो एकमेकांच्या सामंजस्यात, विश्वासात, काळजीत असतो. घरी बायकांचं संक्रांतीचे हळदीकुंकू असतं, तिची कामाची, डिश भरण्याची, हळदीकुंकू देण्याची गडबड चालू असताना जेव्हा नवरा लांबूनच डोळ्यांनी ‘खूप छान दिसतेयस” हे सांगतो ना त्या डोळ्यात रोमान्स असतो. सगळं आवरल्यावर “दमलीस का” या एका प्रश्नात रोमान्स असतो.\nवीकएंडला सकाळी त्याला झोप लागलेली असते तेव्हा उजेडाचा त्रास होऊ नये म्हणून हळूच पडदा सरकवून खोलीत उजेड येऊ न द्यायची ती खबरदारी घेते ना, त्या सरकवलेल्या पडद्यात रोमान्स असतो.\nरविवारच्या सकाळी मुले उठायच्या आधीचा खिडकीपाशी बसून घेतलेला वाफाळता चहा असतो ना त्या चहाच्या चवीत, वाफेत, फारसे न बोलतादेखील मारलेल्या त्या गप्पात रोमान्स असतो.\nरहदारीच्या रस्त्याने चालताना जेव्हा तो वाहनांच्या बाजूला जाऊन तिचा हात धरून तिला आतल्या बाजूला चालू देतो ना त्या त्याच्या काळजीत रोमान्स असतो.\nकधी बारीकसे बरे नसताना जेव्हा तो हातावर औषधांची गोळी आणि पाण्याचा ग्लास ठेवतो ना, त्या गोळीत रोमान्स असतो.\nजेव्हा मध्यम वयीन नवरा म्हणतो, “अग माझे ते हे कुठे आहे” आणि बायको म्हणते,”अहो ते तिथेच आहे” आणि त्याला त्याचे मोजे सापडतात, तेव्हा त्या अगम्य संवादात रोमान्स असतो.\nजेव्हा सत्तरीतले आजीआजोबा मॉलमध्ये जातात तेव्हा एस्केलेटर आला की न बोलता आजोबा हात पुढे करतात आणि आजी लाजून हात हातात देतात त्या लाजण्यात रोमान्स असतो.\nविवाहित जोडप्याचा रोमान्स ना, हरभऱ्याच्या पेंडीत लपलेल्या दाण्यांसारखा असतो. थोडा शोधला तर हिरवे दाणे सापडतात नाहीतर नुसताच पालापाचोळा\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)\nblogsmarathimarathi blog kattamarathi blogs kathamarathi blogs listmarathi books pdfmarathiblogsअवांतरआनंदी जीवनआयुष्यकँडल लाईट डिनरकॉलेज प्रेममराठीमराठी अवांतर वाचनमराठी विचारमी मराठीरोमान्सविवाहितस्पंदन\nआठवणीतले पुलं – गणगोत\nमराठी माणूस आणि व्यवसाय\nयाला जीवन ऐसे नाव..\nरेल्वेत बर्थ कसे बुक केले जातात\nवपुंच्या साहित्यरूपी अथांग महासागराला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न.\nGood Thoughts Google Groups Life Technology Uncategorized Whatsapp आध्यात्मिक ऐतिहासिक कविता कुठेतरी वाचलेले.. जरा हटके जागतिक राजकारण दिनविशेष प्रेम प्रेरणादायी मराठी सण राजकीय राशिभविष्य २०२१ राशीचक्र वपु विचार विनोदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00685.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lifehackermarathi.com/tag/%E0%A4%86%E0%A4%88-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80/", "date_download": "2022-01-23T21:22:37Z", "digest": "sha1:NPGGEZ22RLNK7JGZZ662NOEMDFGDJGGQ", "length": 2489, "nlines": 40, "source_domain": "www.lifehackermarathi.com", "title": "आई शायरी मराठी Archives - Lifehacker Marathi", "raw_content": "\nआईसाठी स्पेशल मराठी सुविचार | Aai Quotes in marathi\nआई -वडील आयुष्यभर फक्त आपल्या मुलांच्या आवडी निवडी बघत आले आता वेळ तुमची आहे ,त्यांना काय आवडतं त्यांना कशायत आंनद मिळतो ते विचारा त्यांच्यासोबत मस्त कुठंतरी लांब trip वर जा , मजा करा हेच क्षण असतात जे कायम लक्षात राहतात .. तुम्ही खूप मोठे व्हा ,पैसे कमवा ,नाव कमवा पण एवढे मोठे होऊ नका की … Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00685.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"}
+{"url": "https://www.livemarathi.in/shivsampark-campaign-on-panhalgad-by-shivsena/", "date_download": "2022-01-23T20:56:23Z", "digest": "sha1:GOTWRNTYQ37BI5M4HJHC6EFKGFGUMCNS", "length": 10377, "nlines": 99, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "शिवसेनेतर्फे पन्हाळगडावर शिवसंपर्क मोहीम… | Live Marathi", "raw_content": "\nHome कोल्हापूर शिवसेनेतर्फे पन्हाळगडावर शिवसंपर्क मोहीम…\nशिवसेनेतर्फे पन्हाळगडावर शिवसंपर्क मोहीम…\nपन्हाळा (प्रतिनिधी) : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पन्हाळगडावर शिवसंपर्क मोहीम आयोजित केली होती. यावेळी गटप्रमुख, शाखाप्रमुख, पदाधिकाऱ्यांच्या रिक्त जागेवर नवीन नेमणुका करणे, शिवसैनिक सभासद नोंदणी याचा आढावा घेण्यात आला.\nयावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव यांची गोकुळ संचालकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार शिवसेना पन्हाळा तालुका प्रमुख बाबासो पाटील, सर्जेराव पवार, अशोक चव्हाण, मारुती माने, फारूक मुजावर, कुलदीप बच्चे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हाप्रमुखांच्या हस्ते पन्हाळा उपशहरप्रमुखपदी जुनेद मुजावर, प्रवीण शिंदे, भगवान भाकरे यांची निवड करण्यात आली.\nतर संजीवनी गायकवाड यांची शिवसेना महिला उपजिल्हाप्रमुखपदी दीप्ती कोळेकर यांच्यामार्फत नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली. त्याचबरोबर टायगरग्रुपचे गणेश पाटील यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.\nPrevious articleजिल्ह्याला लसीचा तुटवडा का भासतोय तिन्ह�� मंत्र्यांनी उत्तर द्यावे तिन्ही मंत्र्यांनी उत्तर द्यावे \nNext articleयंदाही चंद्रभागेचा काठ सुनासुना…\nअन्यथा गोकुळच्या कारभारासंदर्भात सर्व पुराव्यांसह जनतेसमोर जावं लागेल : शौमिका महाडिक\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार प्रेरणादायी : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर\nबेरकळवाडी गावाला ‘गोकुळ’ च्या संचालकांची भेट…\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार प्रेरणादायी : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर\nकुरुंदवाड (प्रतिनिधी) : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कार्य आणि नेतृत्व शब्दात सामावणे अशक्य आहे. त्यांचे विचार पुढील पिढ्यांना देखील प्रेरणा देत राहतील. सामान्य माणसांच्या प्रश्नांवर प्रत्यक्ष मैदानात झुंजणाऱ्या,सर्वसामान्य माणसांचा ते बुलंद आवाज होते. देशाच्या...\nबेरकळवाडी गावाला ‘गोकुळ’ च्या संचालकांची भेट…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या मार्गदर्शनाखाली करवीर तालुक्यातील बेरकळवाडी गावाला संचालकांनी भेट दिली. या गावात गुजरात व हरियाणा राज्यातून जातिवंत ४८ म्हैशी खरेदी केलेल्या असून त्यांच्या पासून जन्मलेली मादी वासरे,...\nबिटकॉईनमध्ये गुंतवणुकीदाराची २० लाखांची फसवणूक : तिघांवर गुन्हा दाखल\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करायला लावून केदार रानडेसह अन्य दोघांनी २० लाखांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी सुहास नागन्नावार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजरामपुरी पोलीस ठाण्यात केदार रानडेसह अन्य दोघां विरोधात...\nजिल्ह्यात चोवीस तासात ‘७२३’ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात ७२३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात दोघांचा मृत्यू झाला असून ४२२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – ३११, आजरा –...\nशिवसेनेतर्फे मोफत युनिव्हर्सल पासचे वाटप : रविकिरण इंगवले\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कोरोनाचे दोन डोस पूर्ण झालेल्या नागरिकांना विनामूल्य कोरोना डोसचे प्रमाणपत्र (युनिव्हर्सल पास) विनामूल्य देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. अशी माहिती माजी उपमहापौर रविकिरण इंगवले यांनी...\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘गडहिंग्लज अर्बन’ला भेटला ‘हर्षद मेहता’.. : 13 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली...\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00685.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.rashtrasahyadri.com/2021/10/blog-post_504.html", "date_download": "2022-01-23T21:42:57Z", "digest": "sha1:NI5URB23TH5DB3263QYH4JAEIA7P7JDP", "length": 7723, "nlines": 85, "source_domain": "www.rashtrasahyadri.com", "title": "महावितरणचा अजब कारभार - rashtrasahyadri", "raw_content": "\nHome / ahmednagar / महावितरणचा अजब कारभार\nशेतकऱ्यांचे मंजूर ट्रान्सफॉर्मर गायब..\nमहावितरणमार्फत तालुका कार्यक्षेत्रात अजब, गजब प्रकार घडतांना समोर येऊ लागले आहेत. ग्राहकांना सुविधा देण्यात मागे पडलेल्या व वसुलीसाठी अग्रणी असणाऱ्या कंपनीच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना, राज्याचे (ऊर्जा मंत्री) प्राजक्ता दादा तनपुरे यांनी नुकत्याच झालेल्या श्रीगोंदयातील आढावा बैठकित खडसावले होते. मात्र, यंत्रणेतील निगरगट्ट अधिकारी व पदाधिकारी कामात सुधारणा करतांना दिसत नाहीत. त्यातच काही प्रकरणांनी तर मर्यादाच ओलांडली आहे. अशातच पीडित शेतकऱ्याचा एक गंभीर विषय “अखिल भारतीय क्रांतीसेने”ने हाताळला असून, त्या शेतकऱ्याला न्याय मिळण्यासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे.\nयाबाबत सविस्तर वृत्त असे की, महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तालुक्यातील एच.व्ही.डी.एस. योजने अंतर्गत मंजूर असलेले ट्रान्सफार्मर नमूद शेतकऱ्यांना न बसवता पैसे घेऊन, दुसरीकडे बसविल्याने.. अखिल भारतीय क्रांतीसेनेच्या वतीने ‘महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या. मंडळ’ कार्यालय अहमदनगरचे (कार्यकारी अभियंता) काकडे यांना निवेदनाद्वारे अशा पीडित शेतकऱ्यांना न्याय देत, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.\nयाबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हिरडगाव येथील सामान्य शेतकरी कुटुंबातील आप्पा गेणा मोरे यांनी १८ जुन २०१३ रोजी महावितरणच्या एच. व्ही. डी. एस. योजने अंतर्गत ८८०० रूपये कोटेशन भरले होते. या शेतकऱ्यांनी आजपर्यंत अनेक हेलपाटे मारून सुद्धा, महावितरण कंपनीने ट्रान्सफार्मर बसवला नाही. परंतु, ��नलाइन तपासणी केल्यानंतर या शेतकऱ्याच्या नावाने ट्रान्सफार्मर मंजूर असुन, तो दुसरीकडे बसवला असल्याचे निदर्शनास आले. तसेच, या शेतकऱ्याच्या नावाने विज बिल सुद्धा ऑनलाइन दिसल्यावर चकित झालेल्या या शेतकऱ्याने अखिल भारतीय क्रांतीसेनेच्या पदाधिकाऱ्यांना याविषयी हकीकत सांगितली व न्याय मिळवून देण्याची मागणी केली. सदरील पीडिताला न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने कार्यकारी अभियंता काकडे यांना त्या शेतकऱ्याला १५ दिवसात ट्रान्सफार्मर बसवून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी, “आखिल भारतीय क्रांतीसेने” चे (राज्य संपर्क प्रमुख) मधुकर म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली (जिल्हाध्यक्ष) सुभाष दरेकर, महेश बावदनकर, नवनाथ मोरे आदींनी निवेदनाद्वारे केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास १५ नोव्हेंबर २०२१ रोजी श्रीगोंदा कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.\nदर्शनासाठी भाविकांच्या संख्येची मर्यादा वाढवावी : आ. राजळे\nBreaking News : सिव्हिल हॉस्पिटलच्या आयसीयू कक्षाला भीषण आग... 25 रुग्ण होरपळले..\nदडपशाही विरुद्धच्या संघर्षात मी तुमच्या बरोबर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00685.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://barshilive.com/abb-this-company-makes-corona-vaccine-from-tobacco-the-company-claimed/", "date_download": "2022-01-23T21:30:27Z", "digest": "sha1:HRAHAXGK7SIU5XBBZXZP3SUIQFEQR7QB", "length": 11541, "nlines": 104, "source_domain": "barshilive.com", "title": "अबब... ही कंपनी तंबाखू पासून बनवते कोरोना लस.....! कंपनीने केला दावा", "raw_content": "\nHome कोविड-19-आरोग्य अबब… ही कंपनी तंबाखू पासून बनवते कोरोना लस…..\nअबब… ही कंपनी तंबाखू पासून बनवते कोरोना लस…..\nअबब… ही कंपनी तंबाखू पासून बनवते कोरोना लस…..\nग्लोबल न्यूज: सध्या जगभरात कोरोना या संसर्ग आजराने हाहाकार माजवला आहे. अनेकांना या संसर्गामुळे आपल्या प्राणाला मुकावे लागले आहे. त्यामुळे या संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी, या संसर्गाचा मुळापासून नायनाट करण्यासाठी जगभरातील मोठमोठ्या कंपन्या लस शोधण्याच्या कामाला लागले आहे. आज वृत्तपत्रात लस केव्हा येणार याबाबत अनेक बातम्या झळकताना दिसून येत आहे.\nआमच्या फेसबुक पेज ला लाईक करा\nमात्र अमेरिकेतील एक टोबॅको कंपनी चक्क तंबाखू पासून कोरोनाची लस बनवण्याचा प्रयोग आपल्या लॅबोरेटरीमध्ये राबवत आहे. अमेरिकेतील ब्रिटीश अमेरिकेन टोबॅको कंपनीची सहाय्यक कंपनी केंट��ी बायोप्रोसेसिंगने कोव्हिड-१९ वर प्रायोगिक लस बनवत असल्याचा दावा केला होता. ही लस तंबाखू पासून बनावलै जात आहे अशी माहिती कंपनीने दिली होती.\nआज जगभरात कोरोनाने लाखो लोक कोरोनानं संक्रमित होत आहे तर आतापर्यंत लाखो लोकांचा मृत्यू देखील झाला आहे. कोरोनावर लस तयार व्हावी यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ तसेच संशोधन संस्था दिवसरात्र झटत आहेत. अनेकांनी कोरोनावरील लस सापडल्याचा दावा केला आहे.\nब्रिटिश-अमेरिकन कंपनीचा दावा आहे की तंबाखूपासून कोरोनव्हायरस लस बनविली आहे. पुढील महिन्यात मानवांवर लसीची चाचणी सुरू होईल, असे कंपनीचे म्हणणे आहे. असा दावा केला गेला आहे की आपण ज्या तंत्रज्ञानाद्वारे औषधे बनवत आहोत त्या तंत्रज्ञानापेक्षा कमी वेळात जास्त लस तयार केल्या जाऊ शकतात. केंटकी बायोप्रोसेसिंग कंपनीने ही लस तयार केली आहे. हा\nरोग तंबाखूच्या वनस्पतीद्वारे मनुष्यांना संक्रमित केला जात नाही\n. तंबाखू वनस्पती तयार करण्यासाठी वापरली गेली आहे. कंपनीचे म्हणणे आहे की ही लस सुरक्षित असल्याचे सिद्ध होईल कारण तंबाखू वनस्पती मनुष्यास होणार्या कोणत्याही आजाराचे वाहक बनत नाही.\nपानांवर होणारा परिणाम समजला\nकंपनीच्या म्हणण्यानुसार लसीमध्ये समाविष्ट केलेले घटक तंबाखूच्या वनस्पतींमध्ये सहज आणि वेगाने आढळतात. कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की आम्ही कृत्रिमरित्या कोरोनव्हायरसचा एक भाग तयार केला आहे. तंबाखूच्या पानात ते सोड म्हणजे ते त्याची संख्या वाढवते. जेव्हा ते पाने कापले गेले तेव्हा ते संसर्ग किंवा विषाणू दर्शवित नाही.\nहे अत्यंत थंड तापमानात ठेवण्याची आवश्यकता नाही\nही लस खोलीच्या तपमानावर तयार केली जाते, म्हणून इतर लसांप्रमाणे ते फ्रीजमध्ये किंवा थंड तापमानात ठेवण्याची आवश्यकता नाही. त्याचा एक डोस प्रतिरक्षा प्रणालीवर प्रभावी परिणाम करतो.\nप्री-क्लिनिकल चाचणी यशस्वी झाली\nकंपनीचा असा दावा आहे की एप्रिल महिन्यात या लसीची प्री-क्लिनिकल चाचणी घेण्यात आली होती आणि त्याचा परिणाम सकारात्मक झाला होता. यानंतर मानवांवर पहिल्या टप्प्यातील चाचण्यांची तयारी सुरू झाली. अन्न व औषध प्रशासनाकडून मानवांवर लसीच्या चाचण्यांसाठी परवानगी मागितली गेली आहे.\nPrevious articleविभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर सेवानिवृत्त; सौरभ राव नवे विभागीय आ���ुक्त\nNext articleबार्शीच्या जलमित्र संदीप पवार यांनी बनवली पर्यावरण पूरक इको फ्रेंडली राखी..\nचिंताजनक: बार्शीत तीन दिवसात २७१ नवे कोरोना रुग्ण सापडले\nजिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आदेश | 31 डिसेंबर रोजी घातले निर्बन्ध\nबार्शीत श्री गणेश रोड गणेश मंडळाच्या सहकार्याने लसीकरण शिबीर\nवैरागच्या विकासासाठी भूमकर यांच्या पाठीशी ताकद उभी करणार-रोहित पवार\nवृक्ष संवर्धन समिती च्या वतीने गच्चीवरील बाग तसेच परसबाग स्पर्धेच आयोजन\nनिमित्त बार्शीतील कथित शेअर घोटाळ्याचे : रोडपती…. करोडपती…. वाचा सविस्तर-\n अलीपुर रोड परिसरातून महिलेचे गंठण भरदिवसा लंपास; २ जणां विरुद्ध...\nसोलापुरात शेततळ्यात बुडून आईसह दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू\nवैराग मध्ये एक पतिपत्नी विजयी तर एक पतिपत्नी पराभूत\nचिंताजनक: बार्शीत तीन दिवसात २७१ नवे कोरोना रुग्ण सापडले\nराष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष काका साठेंनी झेडपीच्या आवारात लगावली एकाच्या ‘कानाखाली’ |...\nवैराग नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या निरंजन भूमकरांची एकहाती झेंडा-भाजप चार तर शिवसेना...\nबार्शी शेअर मार्केट घोटाळा: विशाल फटे याला 10 दिवसांची पोलीस कोठडी;...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00686.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-preeti-rathi-dead-in-hospital-4280147-NOR.html", "date_download": "2022-01-23T22:26:32Z", "digest": "sha1:M6PWHD5QV6DYGTBIX2HULQUIAPKBJSUR", "length": 2717, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "preeti rathi dead in hospital | अॅसिड हल्ल्यातील जखमी प्रीती राठीचा अखेर रुग्णालयात मृत्यू - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअॅसिड हल्ल्यातील जखमी प्रीती राठीचा अखेर रुग्णालयात मृत्यू\nमुंबई- महिन्याभरापूर्वी बांद्रा टर्मिनसवर अॅसिड हल्ल्यात भाजून गंभीर जखमी झालेल्या प्रीती राठीचा अखेर रूग्णालयात मृत्यू झाला. तिच्यावर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र आज तिची प्राणज्योत मालवली. प्रीतीवर २ मे रोजी अॅसिड हल्ला झाला होता. या हल्लात ती गंभीर जखमी झाली होती.\nप्रीतीचा उजवा डोळा निकामी झाला होता. तसेच अॅसिडचे द्रावण तोंडात गेल्यामुळे तिच्या फुफ्फुसानेही काम करणे बंद केले होते. डॉक्टर तिला वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न करीत होते मात्र त्यात त्यांना अपयश आले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00686.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-GUJ-a-youth-from-surat-gets-cash-reword-for-digital-payment-5498626-PHO.html", "date_download": "2022-01-23T21:57:33Z", "digest": "sha1:AE7N2JJIVONVIJ4IAOHGQWH6LH7FZSTP", "length": 5096, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "A youth from Surat gets cash reword for digital payment | PM मोदी यांच्या डिजिटल पेमेंट स्कीममध्ये सुरतच्या तरुणाला लागली लॉटरी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nPM मोदी यांच्या डिजिटल पेमेंट स्कीममध्ये सुरतच्या तरुणाला लागली लॉटरी\nसुरत (गुजरात)- नोटबंदीनंतर केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नवीन डिजिटल पेमेंट इंन्सेटीव्ह स्कीम अंतर्गत येथील तरुणाला लॉटरी लागली आहे. त्याला 10 हजार रुपयांचे बक्षिस जाहीर झाले आहे. येथील एक खासगी शाळेत नोकरी करणाऱ्या या तरुणाने कार्ड वापरुन 195 रुपयांचे पेट्रोल भरले होते. त्यानंतर काही दिवसांनी त्याला बक्षिस घोषित झाले आहे. यावर मात्र त्याच्या कुटुंबीयांचाच विश्वास बसत नसल्याचे समोर आले आहे.\nसुरतला मिळाले पहिले बक्षिस\nलक्ष्मण गोंडलिया असे या तरुणाचे नाव आहे. डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने बक्षिसांची घोषणा केली आहे. 100 दिवस चालणाऱ्या या योजनेत 50 रुपयांपासून 3000 रुपयांपर्यंतचे ट्रान्झॅक्शन सामिल आहेत. यात डेली, विकली आणि मेगा अवॉर्ड दिले जाणार आहेत. या योजनेचे घोषणा झाल्यानंतर लक्ष्मणने 195 रुपयांचे पेट्रोल दुचाकीत भरले होते. त्याचे पेमेंट कार्डमधून केले होते. त्याला या योजनेची पुरती माहितीही नव्हती. अशा प्रकारे सुरत शहरात प्रथमच कुणाला बक्षिस मिळाले आहे.\nस्वप्नातही विचार केला नव्हता\nलक्ष्मणने सांगितले, की मी एम. जी. शहा माध्यमिक शाळेत कार्यालयीन काम करतो. यासोबत मी इंजिनिअरिंगचा अभ्यास करत आहे. 22 डिसेंबर रोजी मी बराछा येथील पेट्रोल पंपावर कार्डच्या माध्यमातून पेट्रोल भरले होते. मला स्वप्नातही वाटले नव्हते, की मला बक्षिस जाहीर होईल. बक्षिसाची रक्कम माझ्या खात्यात जमा झाली आहे. आता माझ्या मित्रांनीही पक्के केले आहे, की कोणतेही पेमेंट कार्डनेच करणार.\nपुढील स्लाईडवर बघा, असा आहे लक्ष्मण गोंडलिया...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00686.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://nmkresult.com/vachan-badla-in-marathi-list/", "date_download": "2022-01-23T22:31:54Z", "digest": "sha1:336BFNDTTNYMTMJFLE7UB34OLROW7WXK", "length": 6872, "nlines": 172, "source_domain": "nmkresult.com", "title": "Vachan Badla in Marathi List – NmkResult.com", "raw_content": "\nमित्रांनो या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला मराठी मध्ये एक वचन अनेक वचन बद्दल मा���िती देणार आहोत.\nविराट कोहलीने कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा का दिला\nया NMKResult मराठी ब्लॉग वर तुम्हाला नविन न्यूज़, शिक्षण, टेक्नोलॉजी, Business ideas, डिजिटल मार्केटिंग, आरोग्य, बँकिंग, शेअर मार्केट या विषयांबद्दल माहिती मिळेल.\nनवीनतम अपडेट, बातम्या, तंत्रज्ञान आणि नवीन लेखांबद्दल ईमेलद्वारे अपडेट साठी तुमचा ईमेल पत्ता प्रविष्ट करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00686.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-7th-anniversary-of-2611-terror-attack-5177615-PHO.html", "date_download": "2022-01-23T21:15:13Z", "digest": "sha1:67OXDJ6T2OVTOT42HZP6SVIKW7JWXIUV", "length": 4548, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "7th anniversary of 26/11 terror attack | 26/11 : मुंबईचे 12 हीरो, यांचा संपूर्ण देशाला आहे अभिमान - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n26/11 : मुंबईचे 12 हीरो, यांचा संपूर्ण देशाला आहे अभिमान\nमुंबई. गुरुवारी (26 नोव्हेंबर) 26/11 बॉम्बस्फोटाला 7 वर्षे पूर्ण होतील. 26 नोव्हेंबर 2008ला त्या काळ्या रात्री मुंबईमध्ये जे घडले ते कधीही न विसरण्यासारखे आहे. लष्कर-ए-तैयबाच्या 10 दहशतवाद्यांनी 59 तासांत मुंबईमध्ये दहशत पसरवली होती. समुद्राच्या रस्त्याने देशात दाखल झालेल्या या दहशतवाद्यांनी तब्बल 164 निष्पाप लोकांचा जीव घेतला. या हल्ल्यात 308 लोक गंभीर जखमी झाले होते. त्यामध्ये अनेक परदेशी नागरिकसुध्दा होते. हल्ल्यात सामील दहशतवादी कसाबला जिवंत पकडण्यात आले होते, त्याचे सर्व साथीदार बॉम्बस्फोटात मारले गेले होते.\nकसाबला 21 नोव्हेंबर 2012ला सकाळी फाशी देण्यात आली. परंतु या दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड हाफिज सईद आणि जकीउर रहमान लखवी आजसुध्दा पाकिस्तानमध्ये खुलेआम फिरतोय. या प्रकरणाचा खटला कोर्टात सुरु आहे. अमेरिकेच्या तुरुंगात बंद असलेल्या मुंबईचा तिसरा गुन्हेगार डेव्हिड कोलमॅन हेडलीला दोषी करार देण्यात आला आहे. त्याला तिथे 35 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.\nसगळे जग हादरवून टाकणा-या दहशतवादी हल्ल्यात भारताने अनेक शूरवीर अधिकारी गमावले आहेत. शिवाय काही असेही लोक आहे, ज्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता मनुष्य धर्म निभावून इतर लोकांचे जीव वाचवले. चला जाणून घेऊया मुंबईच्या त्या 12 हीरोंविषयी, ज्यांच्यावर संपूर्ण देशाला अभिमान आहे...\nपुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या मुंबईच्या 11 हीरोंविषयी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00687.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/after-the-loan-waiver-of-the-farmers-now-the-decision-to-waive-the-loan-of-lender-is-made-126948702.html", "date_download": "2022-01-23T22:55:00Z", "digest": "sha1:V2PT4JVOJXDS4VQKY2LLDLNSFQOBFSJO", "length": 6276, "nlines": 59, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "After the loan waiver of the farmers, now the decision to waive the loan of lender is made, | शेतकरी कर्जमाफीनंतर आता सावकारी कर्जमाफीचा निर्णय, ६५ कोटींची केली तरतूद - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nशेतकरी कर्जमाफीनंतर आता सावकारी कर्जमाफीचा निर्णय, ६५ कोटींची केली तरतूद\nविदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा\nसहा कोटी २५ लाखांचा हप्ता सहकारकडे वर्ग\nमुंबई - महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारने राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकरी कर्जमाफी जाहीर केली. मात्र, त्यानंतर विरोधकांनी सावकारी कर्जमाफी होणार का, या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरले होते. त्यानंतर आता सरकारने सावकारांनी त्यांच्या परवान्यात नमूद केलेल्या क्षेत्राच्या बाहेरील शेतकऱ्यांना दिलेले कर्जही माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.\nमराठवाडा-विदर्भातील शेतकऱ्यांसाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, या दोन्ही विभागांतील शेतकऱ्यांचे सावकारी कर्जही माफ होणार आहे. यासंदर्भातला शासन निर्णय पणन आणि वस्त्रोद्योग मंत्रालयाने ५ मार्च रोजी जाहीर केला आहे. शासन निर्णयानुसार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकारांकडून कर्ज घेतले असेल, तर सरकारकडून त्या संबंधित सावकारास रक्कम अदा करण्यात येणार आहे. दरम्यान, सरकारने केलेल्या सावकारी कर्जमाफीचा शेतकऱ्यांमधून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. कर्जमाफी झाल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वर्ग होण्यास सुरुवात झाली आहे.\nसहा कोटी २५ लाखांचा हप्ता सहकारकडे वर्ग\nसावकारी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे कर्जही माफ होणार आहे. त्यासाठी ६५ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली असून ६ कोटी २५ लाख रुपयांचा पहिला हप्ता सहकार आयुक्त व निबंधक यांना वर्ग करण्यात आला आहे. तत्कालीन फडणवीस सरकारने सावकारी कर्ज माफ करण्याचा २०१५ मध्ये प्रथम निर्णय घेतला होता. त्यानुसार आताच्या महाविकास आघाडी सरकारनेही निर्णय घेतला आहे. विकासाचा मोठा अनुशेष विदर्भ व मराठवाड्यात आहे. त्यामुळे या दोन्ही विभागांत सहकारी बँकांचे जाळे कमकुवत आहे. परि��ामी या दाेन्ही विभागांत सावकारांकडून कर्जे घेतली जातात.\n'पंतप्रधान पदावर बसलेल्या माणसानेसुद्धा त्या पदाची प्रतिष्ठा राहिल अशी पावले टाकली पाहिजेत', मोदींवर शरद पवारांचा घणाघात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00687.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/photogallery/entertainment/shahid-kapoors-wifes-no-blouse-look-mother-in-laws-reaction-after-seeing-photos-mhmg-648755.html", "date_download": "2022-01-23T20:56:30Z", "digest": "sha1:7O2YGZPWY4XYBIA7PFIY263LDS6KX4SC", "length": 4077, "nlines": 81, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Shahid Kapoors wifes no blouse look Mother in laws reaction after seeing PHOTOS mhmg - शाहिद कपूरच्या पत्नीचा नो ब्लाऊज लुक; PHOTOS पाहून सासुबाईंनी दिली अशी रिअॅक्शन – News18 लोकमत", "raw_content": "\nशाहिद कपूरच्या पत्नीचा नो ब्लाऊज लुक; PHOTOS पाहून सासुबाईंनी दिली अशी रिअॅक्शन\nमीरा राजपूरच्या फोटोंची सध्या चर्चा सुरू आहे.\nबॉलिवूडमध्ये कबीर सिंह म्हणजे अभिनेता शाहिद कपूर यांची पत्नी मीरा राजपूत चित्रपट क्षेत्रातील नसली तरी सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते.\nमीराचा फॅशन सेन्स खूप कमाल आहे. मग सूट असो वा फॉर्मल्स..ती प्रत्येक कपड्यांमध्ये उठून दिसते.\nनुकतेच मीराने फोटोशूट केलं आहे. यामुळे ती चर्चेत आली आहे. हे फोटो पाहिल्यानंतर मीराच्या सासुबाईंनीही प्रतिक्रिया दिली आहे.\nया फोटोंमध्ये मीरा पिंक रंगाच्या साडीत दिसतेय. यामध्ये तिने आपल्या बोल्ड अदांनी अनेकांना लक्ष केंद्रित केलं आहे\nनो ब्लाऊज साडीमध्ये मीराचा लूक पाहून तिच्या सासूबाईदेखील खूश झाल्या आणि तिच्या सौंदर्याचं कौतुक केलं.\nसासुबाईंनीही सूनबाईचं कौतुक केलं आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00687.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://nmk.world/s/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE-2692/", "date_download": "2022-01-23T21:35:57Z", "digest": "sha1:EFTKGN44WJX6FNKFALZX4BEXPAKWUBZ5", "length": 4589, "nlines": 68, "source_domain": "nmk.world", "title": "NMK - हिंदुस्थान एरोनॉटिक्स मध्ये विविध 'प्रशिक्षणार्थी' पदांच्या एकूण ५०० जागा - NMK", "raw_content": "\nहिंदुस्थान एरोनॉटिक्स मध्ये विविध ‘प्रशिक्षणार्थी’ पदांच्या एकूण ५०० जागा\nहिंदुस्थान एरोनॉटिक्स मध्ये विविध ‘प्रशिक्षणार्थी’ पदांच्या एकूण ५०० जागा\nहिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड, नाशिक यांच्या आस्थापनेवरील विविध ‘प्रशिक्षणार्थी’ पदांच्या एकूण ५०० जागा भरण्यासाठी पात्र उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ मे २०१७ आहे. (सौजन��य: मनोज कॉम्प्युटर, श्रीरामपूर, जि. यवतमाळ.)\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ‘पशुधन विकास अधिकारी’ पदांच्या १०० जागा\nभारतीय स्टेट बँकेत ‘विशेष व्यवस्थापन अधिकारी’ पदांच्या एकूण ५५४ जागा\nमंगरुळपीर येथे १२ जानेवारी रोजी शासकीय रोजगार मेळाव्याचे आयोजन\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट अ/ ब संवर्गातील विविध पदांच्या ६९ जागा\nसिंडिकेट बँक यांच्या आस्थापनेवरील ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या ५०० जागा\nसिंडिकेट बँकेच्या आस्थापनेवर ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या एकूण ५०० जागा\nअमरावती आदिवासी विकास विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ५५ जागा\nसोलापूर जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर विविध कंत्राटी पदांच्या एकूण ९३ जागा\nस्टाफ सिलेक्शन कमिशन ‘पोस्टल असिस्टंट’ पदांच्या ३२५९ जागा (मुदतवाढ)\nदिल्ली पोलीस दलाच्या आस्थापनेवर ‘बहूउद्देशीय कर्मचारी’ पदांच्या ७०७ जागा\nइंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स मध्ये ‘कॉन्स्टेबल’ पदांच्या एकूण २४१…\nपुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आस्थापनेवर लिपिक पदांच्या ३९३ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00687.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maayboli.com/node/24242?page=6#comment-1270487", "date_download": "2022-01-23T22:16:38Z", "digest": "sha1:MZ6Y6TOA6FD4PWUYVKSIQSYR5PG3YUIA", "length": 25605, "nlines": 266, "source_domain": "www.maayboli.com", "title": "निसर्गाच्या गप्पा - २ | Page 7 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /निसर्गाच्या गप्पा - २\nनिसर्गाच्या गप्पा - २\nनिसर्गमित्रांनो, इथे आपण आपले निसर्ग प्रकरण मागील पानावरुन पुढे चालु करुया....\nदिनेशदा आहो लहानपणी ह्याच्या\nदिनेशदा आहो लहानपणी ह्याच्या भरपुर वेण्या करुन माळल्याही आहेत शाळेत जाताना. सि.न्गल्ची , डबलची आणि चटईची अशी ३ प्रकारच्या वेण्या करायचे मी.\nशोभा धन्स ग. मस्त दिसतेयना\nमस्त दिसतेयना फूललेले झाड अन् ह्याचा सुगंध पण वेडावणारा असतो असे ऐकले आहे मी.\nजागू, मनिप्लांटबद्दल लेख लिहिलाय बरं का.\nआणि परत कधी अशा वेण्या केल्या ना, तर त्याचे फोटो अवश्य काधायचे.\nआम्ही नेहमी आठवण काढतो त्या\nआम्ही नेहमी आठवण काढतो त्या ट्रेकचा फोटो. (पण मी नाहीये त्यात.)\nइथे मिनेसोटात सध्या ४०-४५\nइथे मिनेसोटात सध्या ४०-४५ डिग्री फ. झालंय .आत्ता काही लावता येईल का/ तयारी करता येयील का.. पाऊस असेल आता २-३ महिने आणि सलग सूर्य प्रकाश मि���णार नाही..\nदिनेशदा तुम्ही जे लेख लिहिता न ते मी गोष्ट म्हणून सांगते जरा रुपांतर करून .. त्यामुळे मोठ्या मुलाला ह्यावेळेस स्वतः गार्डन तयार करायचं आहे .. तो वाट बघतोय कधी उन्हाळा येयील.. आणि बिया टाकून झाडे उगवतील...\nसाधना, जागू सगळेच कित्ती छान\nसाधना, जागू सगळेच कित्ती छान माहिती देता ..\nदिनेशदा, यात मी फक्त सचिन\nदिनेशदा, यात मी फक्त सचिन (फदी) आणि साधना यांनाच ओळखु शकलो.\nपण मी नाहीये त्यात.<< ओ आहात\nपण मी नाहीये त्यात.<< ओ आहात की तुम्ही पण त्या पक्षीण बाईंच्या मागे\nपंकज << तो पण आहे\nप्रित, पावसाळा असेल तर\nप्रित, पावसाळा असेल तर पालेभाज्या लावता येतील ना. साधारणपणे तूमच्याकडे ज्या बिया मिळतात, त्या पाकिटावर लागवड कधी करायचे ते लिहिलेले असते. अनेक झाडांना थेट सूर्यप्रकाश नसला पण प्रकाश असला तरी चालतो.\nआणि गोष्टीमधे कसे रुपांतर केले, ते मलाही वाचायला आवडेल. (कधी मुलांना सांगायची संधी मिळाली, तर तसे सांगीन.)\nजिप्स्या. पंकज होता त्यावेळी, पण खूप बारिक होता.\nआता सगळ्यांचीच नाही नावे आठवत, पण नलिनी, जी एस, आरती, गिरिराज आणि त्याची बायको, कूल आणि त्याची बायको असे बरेच जण होतो. नुसती धमाल केली होती.\nसाधना, पंकज आणि मी वेगळे गेलो होतो, त्यामूळे येताना आणखी नदीत वगैरे डुंबून घेतले होते.\nतुम्ही मी नाही म्हटल्यावर मला\nतुम्ही मी नाही म्हटल्यावर मला वाटले आपण खाली नेरडा खात राहिलो त्यामुळे फोटोत मिसलो. पण पक्षिणबाई दिसल्याबरोबर म्हटले तुम्ही नाहीत हे शक्यच नाही.... जीएस नंतर कुरबूरत होता की झाडबाबा आणि पक्षीबाईंमुळे सगळा उशीर झाला. दोघेही अतिशय रेंगाळत गड चढले. पक्षिणबाई प्रत्येक झाड बघत होत्या आणि झाडबाबा प्रत्येक पक्षी बघत होता\nजिप्स्या माझ्या मागेच पंकज आहे. आपला छोटा दोस्त ओमकार नाहीय मात्र फोटोत. त्याची गेल्याच आठवड्यात बारावीची परिक्षा संपली. आज दहावीची परिक्षा संपतेय.\nअनेक झाडांना थेट सूर्यप्रकाश\nअनेक झाडांना थेट सूर्यप्रकाश नसला पण प्रकाश असला तरी चालतो. >> दिनेशदा, काही नावे द्याल का अजुन आमच्याकडे सध्या मी फक्त अळु लावलाय तो तरी चांगला आलाय. पण अजुन काय लावु\nइथे नैरोबीत पण हवा बरीच ढगाळ\nइथे नैरोबीत पण हवा बरीच ढगाळ असते. तरी सर्व पिके जोमाने वाढतात.\nमला वाटते, कंदमूळे लावून बघता येतील जसे कि रताळे (याची पाने सुंदर असतात.) हळद पण चांगली होईल. मू���ाच्या काही जातींची पाने पण छान दिसतात.\nराजगिरा पण इथे मस्त फोफावतो.\nसाधना या फोटोत तू कोठे आहेस\nसाधना या फोटोत तू कोठे आहेस आणि बाकीच्यांची पण नावे सांग ना.\nरताळ्याचे कोंब लावले तर रताळी\nरताळ्याचे कोंब लावले तर रताळी येतील का कि बिया लावाव्या लागतात\nमी आल्याचा तुकडा मातीत\nमी आल्याचा तुकडा मातीत पुरलाय, पण त्याला काही कोंब वगैरे आल्याचे दिसत नाही. किती दिवसांनी कोंब येतात\nजिप्स्या माझ्या मागेच पंकज\nजिप्स्या माझ्या मागेच पंकज आहे.>>>>>दिसला पंकज, ओळखु येत नाहीये दिनेशदा पण दिसले. खुप जुना फोटो आहे वाटत. कुठला ट्रेक \n आणि फोटोत जी एस कुठे आहेत. (मायबोलीवर जेंव्हा आले तेंव्हा जी एस आणि चाफा यांच्या वृतांत आणि कथा (अनुक्रमे) याचा पंखा होतो.\nयोग्या पक्षिणबाई म्हणजे साधनाच असणार.\nआस : रताळे काहि दिवस घरी\nआस : रताळे काहि दिवस घरी राहिले कि त्याला गडद गुलाबी कोंब येतात. तेवढा तूकडा कापून पेरायचा. रत्याळ्याच्या वेलाचा तूकडा खोचला तरी तो जगतो.\nअमि : आल्याला कोंब आल्यावर जमिनीत खोचले तर उगवायची जास्त शक्यता असते. बाजारात खूपदा ते कोंब कापून टाकलेले असतात. आणि ते आले काही वेळा कूजायला लागलेले असते. पेरण्यासाठी बाजारातल्या धूतलेल्या आल्यापेक्षा, माती लागलेले आले जास्त चांगले.\nअगं नाही.. मी पक्षीणबाई नाही\nअगं नाही.. मी पक्षीणबाई नाही\nदिनेशच्या पुढ्यात खांद्यावर ओढणी घेऊन आहेत त्या पक्षीणबाई त्यांचे नाव तेव्हाच विसरलेले, आता उगाच आठवायचा प्रयत्न करुन डोक्याच्या हार्डडिस्कला ताण दिला तर क्रॅश व्हायची. दिनेशना आठवत असेल कदाचित.\nजिप्स्या तु मला ओळखलेस याचे आश्चर्य वाटले. मी स्वतः मला ओळखु शकले नाही. पण पंकज, पक्षीणबाई आणि दिनेश आहेत म्हटल्यावर मीही फोटो काढेपर्यंत पोचले असणार याची खात्री पटली आणि मग अंदाजपंचे माझा फोटो ओळखला, तेही डोक्यावरच्या टॉवेलमुळे. तसली टॉवेल्स इथे मिळत नाहीत. आसाम स्पेशल आहेत. इथे आसाम फेस्टीवल असेल तर मिळतील. फोटो २००५ मधला आहे.\nदिनेशच्या समोर अरबी वेशातली एक माबोकरीण आहे तिच्या मागे टोपीतला जीएस. आणि सगळ्यात कोप-यात पाठीला सॅक लावून आहे तो आपला सचिन. इतर सगळ्यांची नावे इथे सांगत बसले तर अॅडमिन येतील दांडा घेऊन. आपल्या निसर्गप्रेमींच नावे तेवढी सांगितली. बाकीचे लोक इथे असतात पण आपल्यासारखे पडिक नसतात\nआह्हा.. मस���त धागा साधना.. खूप\nआह्हा.. मस्त धागा साधना.. खूप माहिती वाचायला मिळतीये,मस्त मस्त फोटो पाहायला मिळतायेत..\nइतर सगळ्यांची नावे इथे सांगत\nइतर सगळ्यांची नावे इथे सांगत बसले तर अॅडमिन येतील दांडा घेऊन.>>>>>>कुठल्या झाडाचा \nमाझ्या ऑफिसात झाडे खुप आहेत.\nमाझ्या ऑफिसात झाडे खुप आहेत. दोन आठवड्यांपुर्वी पार्किंगमधुन येत होते तेव्हा एक झाड - झाड कसले माझ्यापेक्षा तिन्चार फुट उंचीचे रोप म्हणायला पाहिजे असे दिसले. तसे ते वाटेवरच आहे पण वाटेवरची झाडे रोज रोज पाहिल्यामुळे दिसेनाशी होतात अतिपरिचयात अवज्ञा असे काहीसे होते. तर दोन आठवड्यांपुर्वी झाडावर एकही पान नव्हते पण सहजच लक्ष गेले तर साधारण एक ते तिन इंच व्यासाचे गोल गरगरती चेंडू लटकत होते. ते चेंडू दिसायला गुळगुळीत पण देठाकडे मात्र जर्रासेच लांबुडके. फोटो काढणार काढणार म्हणतना राहुन गेले. चेंडू आधी मातकट हिरवे होते आणि मग ते वडाच्या फळांचा रंग घेते झाले. मग पडले बिचारे झाडावरुन. माझे फोटोप्रकरण राहुन गेले. मग काही दिवस ते झाड असेच ओकेबोके होते. मी रोज तिथुन जावूनही त्या झाडाची पाने मला आजवर कधीच का दिसली नाहीत याबद्दल मी रोज स्वतःशीच आश्चर्य व्यक्त करत होते.\nआज सकाळी येताना परत पाहिले. आणि काय आश्चर्य... त्याला चक्क फुले................. आधी फळे आली आणि आता फुले आणि थोडी पोपटी पानेही. अद्वितीय सौंदर्य लाभलेली ती फुले पाहताच पाचुंदा/वरुण ची आठवण झाली. अर्थात वरुणाला पाहिले नाहीय मी, इथे दिनेशनी टाकलेला फोटोच पाहिलाय. पण त्या फुलांना पाहताच ही नक्कीच वरुणाची फुले आहेत याची खात्री पटली. सकाळी सुर्य नेमका तिथेच असतो त्यामुळे फोटो घेता येत नाही. शिवाय रस्त्यावर गाड्या असल्याने सिक्युरीटीची माणसे घोंघावत असतात. ऑफिस कॉम्प्लेक्स मध्ये फोटोग्राफीवर बंदी आहे.\nआता जेवायला गेले की काढते फोटो. झाडांचे फोटो काढायला बंदी नसावी. मी काढलेत, अजुन मला तरी कोणी धरलेले नाही (कोण धाडस करणार इतके :P)\nअद्रुश्य नावाच्या एका दुर्मिळ वृक्षाचा हा दांडा मारताना आपल्याला दिसत नाही पण त्याचा फटका जोरदार बसतो. आणि तु काय विचारतोस तुला बसला नाही काल परवाच\nतुला बसला नाही काल\nतुला बसला नाही काल परवाच\nसाधना, तसे असेल तर एखादे फूल\nसाधना, तसे असेल तर एखादे फूल वा फळ तोडून सुरक्षित जागी फोटो काढता येईल.\nकाढले काढले फोटो काढले.. पण\nक��ढले काढले फोटो काढले.. पण अपलोड मात्र उद्याच होईल..\nसाधना इथे त्या फळांचे फोटो आहेत. शिवाय त्याच पानावर मी काढलेला पण फोटो आहे. चक्क माझ्याच लेखाची लिंक आहे कि.\nदिनेश मी फोटो टाकते उद्या\nदिनेश मी फोटो टाकते उद्या इथे. आत्ताशी कुठे एकदोन फुले येताहेत बिचा-यला. फळे हीच होती.\nदिनेशदा, फोटो छान आलाय\nतुम्हाला,साधना यांना फोटोत शोधुन शोधुन थकलो ... नंतर वाचल \nदोघेही अतिशय रेंगाळत गड चढले. पक्षिणबाई प्रत्येक झाड बघत होत्या आणि झाडबाबा प्रत्येक पक्षी बघत होता\nपुढच्या ट्रेकवेळी गड चढताना साधना आणि दिनेशदा यांना सगळ्यांच्या पुढे होतील, कारण त्यांनी न पाहिलेलं झाड किंवा पक्षी तिथे नक्कीच नसतील असं मला वाटतं \nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00687.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtralokmanch.com/2021/11/12/chance-of-rain-in-many-places-in-the-state-for-next-five-days/", "date_download": "2022-01-23T20:40:37Z", "digest": "sha1:6G3EYKESRHETQDCN6YCURKGNOXOKPPSQ", "length": 8758, "nlines": 104, "source_domain": "maharashtralokmanch.com", "title": "पुढील पाच दिवस राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता - Maharashtra Lokmanch", "raw_content": "\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने भव्य रोजगार मेळावा संपन्न\nअनुप जलोटा, राहुल देशपांडे यांच्या गायनाने १५ व्या वसंतोत्सवाचा समारोप\nबाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त येरवडा गावात शिवसेना शाखा वार्ता फलकाचे उद्घाटन\nबाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेनेतर्फे पोलिसांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप\nनाना पटोलेंचे वक्तव्य दारुड्या गावगुंडासारखे – चंद्रकांत पाटील\nपुढील पाच दिवस राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता\nपुणे: अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाचं क्षेत्राचा प्रभाव म्हणून मुंबईसह महाराष्ट्रात पावसासाठी पोषक हवामान निर्माण झालं आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र भारतीय किनारपट्टी पासून दूर गेलं आहे. यानंतर आता अंदमानच्या समुद्रात नवीन संकट उभं ठाकलं आहे. या ठिकाणी देखील हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय होतं आहे. पुढील 24 तासात याची तीव्रता वाढणार आहे. याचा एकत्रित परिणाम म्हणून पुढील पाच दिवस राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. उद्यापासून राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पुढील पाच दिवसांसाठी राज्यात विविध ठिकाणी हाय अलर्ट जारी करण्यात आले आहेत.\nउद्या सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. पुढील काही तासांत याठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस धडकण्याची शक्यता आहे. यासोबतच रत्नागिरी, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड या सहा जिल्ह्यांमध्ये देखील तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. संबंधित जिल्ह्यात उद्या सकाळपासूनच ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. पण उद्यापासून मात्र राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.\n← आज दिवसभरात पुणे शहरात कोरोनाचे 86 नवीन रुग्ण\nबांधिलकी प्रभागातील नागरिकांच्या आरोग्याशी -उपमहापौर सुनीता वाडेकर →\nपुण्यासह सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांना हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट\nउत्तर प्रदेशासह, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेशातील काही जिल्हे आणि ईशान्यकडील सर्व राज्यात पावसाची शक्यता\nजून व जुलै महिन्यात कोकणात उच्चांकी पावसाची नोंद -हवामान विभाग\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने भव्य रोजगार मेळावा संपन्न\nअनुप जलोटा, राहुल देशपांडे यांच्या गायनाने १५ व्या वसंतोत्सवाचा समारोप\nबाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त येरवडा गावात शिवसेना शाखा वार्ता फलकाचे उद्घाटन\nबाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेनेतर्फे पोलिसांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप\nनाना पटोलेंचे वक्तव्य दारुड्या गावगुंडासारखे – चंद्रकांत पाटील\nAFC Women’s Asia Cup – चीनचा इराणविरुद्ध दणकेबाज विजय\nपुणेकरांना किंचित दिलासा – रविवारी 6 हजार 299 नवीन कोरोना रुग्ण\nपद्मविभूषण पं बिरजू महाराज यांना नंदकिशोर कल्चरल सोसायटी द्वारे भावपूर्ण श्रद्धांजली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00688.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://kolaj.in/published_article.php?v=Rishi-Sunak-of-Indian-descent-is-the-finance-minister-of-EnglandGJ2470435", "date_download": "2022-01-23T22:25:02Z", "digest": "sha1:TQW2ZZCMDATHKAPOQG6DNF7G3D5PGMLE", "length": 24189, "nlines": 138, "source_domain": "kolaj.in", "title": "भारताच्या जावयाकडे थेट इंग्लंडच्या तिजोरीची चावी| Kolaj", "raw_content": "\nभारताच्या जावयाकडे थेट इंग्लंडच्या तिजोरीची चावी\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nभारताचे जावयी आणि इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या मंत्रीमंडळात आणखी एका भारतीयाला संधी मिळालीय. इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई ऋषी सुनाक यांची इंग्लंडच्या अर्थमंत्रिपदावर वर्णी लागलीय. सुनाक यांच्यासोबतच इंग्लंडच्या मंत्रिमंडळात प्रीती पटेल आणि आलोक शर्मा अशा भारतीय वंशाच्या चेहऱ्यांनाही संधी मिळालीय.\nब्रिटिशांनी भारतातली संपत्ती लूटून आपल्या देशात नेली असं आपण अनेकदा ऐकलंय, वाचलंय. पण आता त्या ब्रिटिशांच्या तिजोरीची चावी एका भारतीय माणसाच्या हातात आलीय. सध्या ब्रिटिश नागरिक असलेले अनिवासी भारतीय ऋषी सुनाक यांची इंग्लंडच्या अर्थमंत्रिपदी निवड करण्यात आलीय. इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे ते जावई आहेत. त्यामुळे भारताच्या जावयांच्या हातात इंग्लंडचा कारभार गेला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.\nइंग्लंडमधे डिसेंबर २०१९ मधे सार्वत्रिक निवडणुका झाल्या. या निवडणुकांमधे कॉन्झर्वेटीव पक्षाचे बोरिस जॉन्सन हे सत्तेवर आले. बोरिस जॉन्सन यांची बायको मरिनाही भारतीय वंशाची आहे. २०१९ मधे झालेल्या निवडणुकीनंतरचा आताचा हा सगळ्यात मोठा फेरबदल म्हणायला हवा.\nऋषी सुनाक यांच्यासोबतच प्रीती पटेल आणि आलोक शर्मा यांचीही इंग्लंडच्या केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागलीय. प्रीती पटेल यांना गृहमंत्री तर आलोक शर्मा यांना परराष्ट्र मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आलीय. हे तिघेही भारतीय वंशाचे आहेत. सुनाक यांच्यावर तर थेट इंग्लंडची अर्थव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी आहे.\nऋषी सुनाक आहेत कोण\nऋषी सुनाक यांचा जन्म इंग्लंडच्या हॅम्पशायर इथल्या साउथहेम्पटनमधे १२ मे १९८० ला झाला. त्यांचं सुरवातीचं शिक्षण इंग्लंडमधल्या प्रतिष्ठित अशा विंचेस्टर कॉलेजमधे झालं. त्यानंतर २००१ मधे ऑक्सफर्ड युनिवर्सिटीतून त्यांनी राज्यशास्त्र, अर्थशास्त्र आणि तत्त्वज्ञान या विषयातून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. २००६ मधे अमेरिकेच्या स्टॅंफर्ड युनिवर्सिटीतून एमबीएची डिग्रि घेतली.\n२००९ मधे इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांची मुलगी अक्षता मूर्ती यांच्याशी ऋषी यांचं लग्न झालं. त्यांना दोन मुलंही आहेत. सुनाक यांचे वडील यश्वीर सुनाक पेशानं डॉक्टर होते. इंग्लंडमधे ते प्रॅक्टिसही करायचे. तर त्यांची आई उषा या फार्मासिस्ट होत्या. ऋषी यांचे आजी आजोबा १९६० च्या दरम्यान भारतातून पूर्व आफ्रिकेत स्थलांतरित झाले. नंतर त्यांनी इंग्लंडमधे आपलं बस्तान हलवलं. त्यानंतर ते तिथंच स्थायिक झाले. ते मूळचे पंजाबचे आहेत.\nहेही वाचा: बेन्थॅमनं मांडलेल्या पॅनेप्टीकोनकडे नेमकं कसं बघायचं\n२००१ ते २००४ या चार वर्षात ऋषी सुनाक यांनी इंग्लंडमधल्या ‘गोल्डमन सॅक्स’ या इन्वेस्टमेंट बॅंकेमधे बँकर म्हणून काम केलं. त्यानंतर एक गुंतवणूक कंपनीही सुरू केली. इंग्लंडमधल्या 'हेज फंड मॅनेजमेंट' फर्ममधे ते काम करत होते. गुंतवणूकदार आणि त्यांच्याकडचं भांडवल मिळवणं किंवा इतर मालमत्तांमधे गुंतवणूक करणं असं या फर्मच्या कामाचं स्वरुप होतं.\n२००३ मधे स्थापन झालेल्या ‘चिल्ड्रन्स इन्वेसमेंट फंड मॅनेजमेंट’ या ब्रिटिश मॅनेजमेंट कंपनीत ते जॉईन झाले. ही संस्था चिल्ड्रेन्स इन्वेसमेंट फंड सांभाळते. तर दुसरीकडे जागतिक पातळीवरच्या कंपन्यांमधे दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करत असते. ऑक्टोबर २०१० मधे पुन्हा एका नव्या हेज फंड कंपनीत जॉईन झाले. सुनाक हे एन. आर. नारायण मूर्ती यांच्या मालकीची गुंतवणूकदार कंपनी असलेल्या कॅटामरन वेंचर्सचेही संचालक होते.\nथेट इंग्लंडच्या राजकारणात प्रवेश\nऋषी सुनाक ऑक्टोबर २०१४ मधे इंग्लंडच्या रिचमंड भागातून कॉन्झर्वेटिव पक्षाचे उमेदवार म्हणून निवडून आले. खऱ्याअर्थानं तिथून त्यांचं राजकीय करिअर सुरु झालं. कॉन्झर्वेटिवचे माजी नेते आणि परराष्ट्र सचिव विल्यम हेग हे पुढच्या सार्वत्रिक निवडणुकीत सुनाक यांच्याविरोधात उभे राहिले. मात्र तेव्हाही १९,५५० मतं म्हणजेच ३६.२ टक्के मतं मिळवत सुनाक यांनी हेग यांचा पराभव केला.\n२०१५ ते २०१७ या काळात ते इंग्लंडच्या पर्यावरण, अन्न आणि ग्रामीण व्यवहारविषयक संसदीय समितीचे सदस्य होते. इंग्लंडने युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याच्या निर्णय घेतला तेव्हा त्याला सुनाक यांनी पाठिंबा दिला होता. २०१७ मधे झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीतही ते पुन्हा खासदार म्हणून निवडले आले.\nहेही वाचा: समलैंगितकेलाही आपलंसं करणारं प्लेटोनिक लव\nबोरिस जॉन्सन यांचे खंदे समर्थक\nजानेवारी २०१८ ते जुलै २०१९ यादरम्यान सुनाक यांची इंग्लंडच्या स्थानिक सरकारमधे निवड झाली होती. त्यांनी तत्कालीन पंतप्रधान थेरेसा मे यांच्या ब्रेक्झिटमधून बाहेर पडण्याच्या निर्णयाला पाठिंबा देत यासंबंधीच्या प्रस्तावाच्या बाजूने मतदान केलं होतं. सुरवातीपासूनच ते विद्यमान पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचे एक खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. २०१९ मधे झालेल्या निवडणुकीतही ते खासदार झाले. निष्ठेची पोचपावती म्हणून सुनाक यांची पंतप्रधान जॉन्सन यांनी २४ जुलै २०१९ ला इंग्लंडच्या कोषागार विभागाच्या मुख्य सचिवपदी निवड केली.\nपुढच्या काळात त्यांना इंग्लंडच्या प्रिवी काउन्सिलमधे एक सदस्य म्हणूनही संधी मिळाली. याआधी पाकिस्तानी वंशाचे साजिद जावेद हे जॉन्सन यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री होते. त्यांनी अर्थमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यामुळे सुनाक यांची त्या पदावर वर्णी लागलीय. अर्थात या पदाला ब्रिटनमधे 'यूके चान्सलर ऑफ द एक्सचेकर' असं म्हटलं जातं. म्हणजेच आपल्याकडचा अर्थमंत्री.\nजॉन्सन यांच्या कॅबिनेटमधले भारतीय चेहरे\nपंतप्रधान बोरीस जॉन्सन यांच्या मंत्रिमंडळात सध्या भारतीय वंशाचे तीन चेहरे महत्त्वाच्या पदांवर दिसताहेत. भारतीय वंशाच्या प्रीती पटेल यांना गृहमंत्रालयाची जबाबदारी देण्यात आलीय. ४७ वर्षीय प्रीती पटेल या ब्रेक्झिटच्या खंद्या समर्थक म्हणून ओळखल्या जातात. १९७२ मधे इंग्लंडमधेच त्यांचा जन्म झाला. त्यांच कुटुंब मूळचं गुजरातमधलं. पदवीचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी इंग्लंडमधे कॉन्झर्वेटिव पक्षाच्या ऑफिसमधे काही काळ नोकरी केली.\n१९९५ ते १९९७ या दरम्यान जेम्स गोल्डस्मिथ यांच्या नेतृत्वातल्या रेफरेंडम पार्टीच्या त्या प्रवक्त्या होत्या. १९९७ मधे त्यांनी कॉन्झर्वेटीव पक्षाचं काम सुरु केलं. पक्षाचा एक चेहरा म्हणून पुढे आल्या. हळूहळू त्यांची लोकप्रियता वाढू लागली. इंग्लंडमधल्या विटहॅम मतदारसंघातून २०१० मधे त्यांनी खासदारकीची निवडणूक लढवली आणि त्या जिंकल्या. २०१५ आणि २०१७ मधेही त्यांना इथून यश मिळालं.\nउत्तर प्रदेशमधल्या आग्रा इथं जन्मलेल्या ५१ वर्षांच्या आलोक शर्मा यांचीही बोरिस जॉन्सन यांच्या कॅबिनेटमधे वर्णी लागलीय. शर्मा यांच्याकडे आंतरराष्ट्रीय विकास परराष्ट्र मंत्रालयाची जबाबदारी आलीय. ७० च्या दशकामधेच त्याचं कुटुंब इंग्लंडमधे स्थायिक झालं. त्यांचं शिक्षणही साल्फोर्ड युनिवर्सिटीमधून झालं. इलेक्ट्रॉनिकसोबतच फिजिक्समधे त्यांनी बीएसस्सी केलं. लंडनमधल्या अनेक अर्थविषयक कंपन्यांमधे महत्त्वाच्या पदांवर काम करण्याचा अनुभव त्यांच्याकडे आहे.\n२०१० पर्यंत त्यांनी चार्टर्ड अकाउंटंट म्हणूनही काम केलं. नंतर थेट राजकारणात एन्ट्री केली आणि २०१० मधे खासदारही झाले. २०१७ मधे त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं. आताही थेट मोठी जबाबदारी मिळाली. मूळ भारतीय वंशाच्या या चेहऱ्यांचा इंग्लंडच्या राजकारणात महत्त्वाचा रोल असेल हे नक्की.\nउत्तर कोरिया आतून नेमका दिसतो कसा\nडायना राजमुकुटाची गरज नसलेली राजकन्या\nदिल्ली विधानसभा निकालाचे सरळ सोपे पाच अर्थ\nआपण स्वतःवर प्रेम करायला कधी आणि कसं शिकणार\nयुरोपियन युनियनशी फारकतीनंतर ब्रिटनमधे होणारे हे बदल माहीत आहेत\nगोवा: उंदीरउड्यांच्या खेळात नेमकी कुणाची सरशी\nगोवा: उंदीरउड्यांच्या खेळात नेमकी कुणाची सरशी\nभगवंत मान: कॉमेडीयन ते मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारीपर्यंतचा प्रवास\nभगवंत मान: कॉमेडीयन ते मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारीपर्यंतचा प्रवास\nसत्ताधारी-विरोधकांचं भवितव्य ठरवणाऱ्या निवडणुकीची गोष्ट\nसत्ताधारी-विरोधकांचं भवितव्य ठरवणाऱ्या निवडणुकीची गोष्ट\nनिवडणूक प्रचाराचा नवा पॅटर्न आभासी दुनियेतली लोकशाही\nनिवडणूक प्रचाराचा नवा पॅटर्न आभासी दुनियेतली लोकशाही\nगोवा: उंदीरउड्यांच्या खेळात नेमकी कुणाची सरशी\nगोवा: उंदीरउड्यांच्या खेळात नेमकी कुणाची सरशी\nभगवंत मान: कॉमेडीयन ते मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारीपर्यंतचा प्रवास\nभगवंत मान: कॉमेडीयन ते मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारीपर्यंतचा प्रवास\nकोरोना काळात सरकार शाळा, कॉलेज बंद का करतंय\nकोरोना काळात सरकार शाळा, कॉलेज बंद का करतंय\nआयेशा मलिक: अस्थिर पाकिस्तानला मिळालीय नवी दिशा\nआयेशा मलिक: अस्थिर पाकिस्तानला मिळालीय नवी दिशा\nआयेशा मलिक: अस्थिर पाकिस्तानला मिळालीय नवी दिशा\nआयेशा मलिक: अस्थिर पाकिस्तानला मिळालीय नवी दिशा\nबुल्ली बाई, सुल्ली डिल: मुस्लिम महिलांना टार्गेट करणारी विकृती\nबुल्ली बाई, सुल्ली डिल: मुस्लिम महिलांना टार्गेट करणारी विकृती\nकॅपिटल हिल हल्ला: महासत्तेला हादरवणाऱ्या घटनेचं एक वर्ष\nकॅपिटल हिल हल्ला: महासत्तेला हादरवणाऱ्या घटनेचं एक वर्ष\nरामसुंदर दास: कालीचरणला धर्मसंसदेतून खडेबोल सुनावणारे महंत\nरामसुंदर दास: का��ीचरणला धर्मसंसदेतून खडेबोल सुनावणारे महंत\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00689.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.rashtrasahyadri.com/2021/11/blog-post_268.html", "date_download": "2022-01-23T21:57:52Z", "digest": "sha1:HCZXDGV7NTFBZKJTCMRSI2DW7VNQ74YH", "length": 6385, "nlines": 82, "source_domain": "www.rashtrasahyadri.com", "title": "चेतेश्वर पुजाराला मुंबई कसोटीतून डच्चू मिळणार? - rashtrasahyadri", "raw_content": "\nHome / Sports / चेतेश्वर पुजाराला मुंबई कसोटीतून डच्चू मिळणार\nचेतेश्वर पुजाराला मुंबई कसोटीतून डच्चू मिळणार\nमुंबई : कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला कसोटी सामना खेळवला जात आहे. हा कसोटी सामना भारताच्या अनेक खेळाडूंसाठी महत्त्वाचा आहे. देशातील अनेक मोठे खेळाडू या मालिकेसाठी उपलब्ध नाहीत. त्यामुळे अनेक नवीन खेळाडूंना या सामन्यात संधी मिळाली आहे, ज्यांना स्वत:ला सिद्ध करायचे आहे. तरुणांसोबतच संघातील अनुभवी खेळाडू आणि सध्याचा उपकर्णधार चेतेश्वर पुजारासाठीही हा सामना खूप महत्त्वाचा आहे. खराब फॉर्ममुळे पुजारा बऱ्याच दिवसांपासून टीकाकारांच्या निशाण्यावर आहे. कानपूर कसोटीतही तो अपयशी ठरला आहे. त्यामुळे आता त्याच्यावर अधिक टीका होऊ लागली आहे. रोहित शर्मा, केएल राहुल आणि विराट कोहली यांच्या अनुपस्थितीत तो संघाची जबाबदारी घेईल अशी अपेक्षा होती, पण पुजारा दोन्ही डावात अपयशी ठरला. त्यामुळे आता संघातील त्याचं स्थान धोक्यात आलं आहे.\nपुजाराने पहिल्या डावात 26 धावा केल्या. तर दुसऱ्या डावात तो 22 धावा करुन बाद झाला. दोन्ही डावात मिळून तो केवळ 48 धावांचं योगदान देऊ शकला. त्याहूनही अधिक म्हणजे, संघाला त्याची सर्वाधिक गरज असताना पुजाराने त्याची विकेट गमावली. 2021 मध्ये पुजाराची आकडेवारी चांगली राहिलेली नाही. ही आकडेवारी पाहता त्याचा धावांचा दुष्काळ स्पष्टपणे दिसून येतो. 2021 मध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यांच्या 21 डावांमध्ये त्याने 30.42 च्या सरासरीने एकूण 639 धावा केल्या आहेत. त्याने 50, 77, 25, 56, 73, 15, 21, 7, 0, 17, 8, 15, 4, 12, 9, 45, 1, 91, 4, 61, 26, 22 धावांच्या खेळी खेळल्या आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्याने दोन अर्धशतके झळकावली पण तेव्हापासून त्याची बॅट शांत आहे. त्याच्या बॅटमधून बरेच दिवस शतक झाले नाही. पुजाराने 2019 मध्ये शेवटचे शतक झळकावले होते. 2019 मध्ये अॅडलेडमध्ये त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध हे शतक झळकावले होते. त्या सामन्यात पुजाराने 193 धावा केल्या होत्या.\nचेतेश्वर पुजाराला मुंबई कसोटीतून डच्चू मिळणार\nदर्शनासाठी भाविकांच्या संख्येची मर्यादा वाढवावी : आ. राजळे\nBreaking News : सिव्हिल हॉस्पिटलच्या आयसीयू कक्षाला भीषण आग... 25 रुग्ण होरपळले..\nदडपशाही विरुद्धच्या संघर्षात मी तुमच्या बरोबर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00690.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://agrostar.in/article/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%A7-%E0%A4%96%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87/61aa16d7fd99f9db45f21381?language=mr", "date_download": "2022-01-23T21:23:35Z", "digest": "sha1:MM5OXVBGYAWJBWZ46VOQ53NAE65UNVUA", "length": 3567, "nlines": 62, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - बाजारातील उपलब्ध खते आणि त्यांची वैशिष्ट्ये! - अॅग्रोस्टार", "raw_content": "\nअॅग्रोस्टार अटी व नियम\nबाजारातील उपलब्ध खते आणि त्यांची वैशिष्ट्ये\nशेतकरी बंधूंनो आपण कोणत्याही पिकाच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंत विविध सरळ व संयुक्त रासायनिक खतांचा वापर करत आहोत. परंतु हि खते देण्याची वेळ, फायदे, त्याचा पिकावरील परिणाम आणि त्यांची वैशिष्ट्ये याबाबत अॅग्रोस्टार 'अॅग्री डॉक्टर' यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती दिली आहे. तर हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfileuserId=558020 क्लिक करा. संदर्भ:- AgroStar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.\nखतेखत व्यवस्थापनमहाराष्ट्रअॅग्रोस्टारव्हिडिओसल्लागार लेखकृषी ज्ञान\nरासायनिक खतांमधील भेसळ कशी ओळखावी\nसर्वाधिक शेतकऱ्यांची पसंद असणारा ट्रॅक्टर\nऊसामध्ये अधिक फुटवे होऊन वाढीसाठी नियोजन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00690.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/social-media-user-requested-cm-to-ban-marriages-to-stop-his-girlfriends-marriage-ns-539597.html", "date_download": "2022-01-23T21:01:22Z", "digest": "sha1:JAONJVW4J6KIS2XH3VI7IDJPEUOP6QKQ", "length": 9266, "nlines": 85, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'साहेब, लग्नांवर बंदी घाला ना, GF चं लग्न जवळ आलं आहे', नेटकऱ्याची मुख्यमंत्र्याकडे मागणी – News18 लोकमत", "raw_content": "\n'साहेब, लग्नांवर बंदी घाला ना, GF चं लग्न जवळ आलं आहे', नेटकऱ्याची मुख्यमंत्र्याकडे मागणी\n'साहेब, लग्नांवर बंदी घाला ना, GF चं लग्न जवळ आलं आहे', नेटकऱ्याची मुख्यमंत्र्याकडे मागणी\nएका पठ्ठ्यानं थेट मुख्यमंत्र्यांना लग्नांवर बंदी घालण्याची मागणी केलीय. आता यामागं त्याचा काही सामाजिक उद्देश वगैरे नाही. तर गर्लफ्रेंडचं लग्न होऊ नये म्हणून त्यानं हा प्रताप केला.\nबाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त आदित्य ठाकरेंनी दिला जुन्या आठवणींना उजाळा\n''बाळासाहेब हाच महाराष्ट्राचा आत्मा, बाळासाहेब आजही अमर आहेत'': संजय राऊत\n'' आज आम्हाला बाळासाहेब भेटल्यासारखं वाटेल, आमचा भाऊ आम्हाला भेटणार''\nमुंबई, 12 एप्रिल : देशभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस प्रचंड वाढत आहे. देशपातळीवर आणि राज्यातील नेतेही यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पूर्ण शक्ती पणाला लावत आहेत. अशा परिस्थितीत राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार का याची सर्वांना काळजी पडली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रम अगदी लग्नातील पाहुण्यांच्या संख्येवरही निर्बंध आले आहे. पण एका पठ्ठ्यानं थेट मुख्यमंत्र्यांना लग्नांवर बंदी घालण्याची मागणी केलीय. आता यामागे त्याचा काही सामाजिक उद्देश वगैरे नाही. तर गर्लफ्रेंडचं लग्न होऊ नये म्हणून त्यानं हा प्रताप केला. (वाचा - लाखोंमध्ये एखादीच होते अशी गडबड;2 लाख रुपयांत विकला गेला अनोख्या डिझाईनचा iPhone) राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कठोर निर्बंध आणि शनिवारी तसंच रविवारी वीकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय. या सर्वामुळे सर्वसामान्यांबरोबरच ज्यांच्या घरी लग्न सोहळे होते, त्यांचीही चांगलीच फजिती झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधत या लॉकडाऊनची घोषणा केली होती. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या व्हिडीओवर आलेल्या एका मजेशीर कमेंटने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या कमेंटमध्ये चक्क एका प्रियकराने त्याच्या गर्लफ्रेंडचं लग्न थांबावं म्हणून राज्यात लग्नांवरच बंदी घालण्याची मागणी मुख्यमंत��र्यांकडे केली. (वाचा - ‘अहो काकी भाजी कितीला देणार’; विचित्र फोटोशूटमुळं रुबिना दिलैक होतेय ट्रोल) या तरुणाच्या या पोस्टचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. मुख्यमंत्री राज्यातील जनतेला संबोधित करत असतानाच खालील कमेंटमध्ये या तरुणाने कमेंट केली. 'साहेब लग्नावर बंदी घाला ना, माझ्या GF चं लग्न जवळ आले' अशी पोस्ट त्यानं केली होती. राज्यातील परिस्थिती पाहता कोरोनाचा विषय अत्यंत गंभीर झालेला आहे. पण त्यातही काही तरुण किंवा सोशल मीडिया यूजर्स अशाप्रकारच्या कमेंट करून विषयाच्या गांभीर्याकडे दुर्लक्ष करत असल्याचं पाहायला मिळालं आहे. या गंभीर स्थितीत सर्वच नागरिकांनी सामाजिक बांधिलकी म्हणून जबाबदारी स्वीकारायला हवी. पण या पोस्टनं अनेकांना हसवलं असणार हेही नक्की.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n'साहेब, लग्नांवर बंदी घाला ना, GF चं लग्न जवळ आलं आहे', नेटकऱ्याची मुख्यमंत्र्याकडे मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00690.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://barshilive.com/solapur-sidram-majge-as-the-festival-president-of-public-central-ganeshotsav-mandal/", "date_download": "2022-01-23T20:43:16Z", "digest": "sha1:GYEDFVUG27U4RYX65HA6CP74BJOAHHXU", "length": 9467, "nlines": 99, "source_domain": "barshilive.com", "title": "सोलापूर: सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या उत्सव अध्यक्षपदी सिद्राम मजगे", "raw_content": "\nHome अध्यात्मिक सोलापूर: सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या उत्सव अध्यक्षपदी सिद्राम मजगे\nसोलापूर: सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या उत्सव अध्यक्षपदी सिद्राम मजगे\nसोलापूर: सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या उत्सव अध्यक्षपदी सिद्राम मजगे\nसोलापूर : सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या यंदाच्या उत्सव अध्यक्षपदी सिद्राम मजगे यांची निवड करण्यात आली. मंडळाची सर्वसाधारण सभा रविवारी सायंकाळी शिवानुभव मंगल कार्यालयात झाली. त्यात ही निवड झाली.\nआमच्या फेसबुक पेज ला लाईक करा\nसन २०२०- २१ या वर्षाची सर्वसाधारण सभा विश्वस्त अध्यक्ष माजी आमदार नरसिंग मेंगजी यांच्या अध्यक्षतेखाली झाली.\nयामध्ये नूतन पदाधिकारी जाहीर करण्यात आले. यात उपाध्यक्ष : संतोष खंडेराव, महेश मेंगजी, विजय बिराजदार, बाबा शेख, गौरव जक्कापुरे, दिलीप पाटील, कार्याध्यक्ष : रवींद्र आमणे, कार्यवाह : सोमनाथ मेंडके, सहकार्यवाह : गणेश भूमकर, कोषाध्यक्ष : अमोल गवसने, कार्यालय प्रमुख : अप्पू म्हमाणे, सहकार्यालय प्रमुख : भारत गोटे, विरेश सक्करगी, प्रसिद्धी प्रमुख : मंजूनाथ दर्गोपाटील,\nसांस्कृतिक प्रमुख : शिवानंद सावळगी, अनिल शहापुरकर, विशेष महिला प्रतिनिधी : लता फुटाणे, हेमा चिंचोळकर, सुमन मुदलियार, मंगला जोशी – चिंचोळकर, प्रमुख सल्लागार : माजी अध्यक्ष प्रताप चव्हाण, हिशोब तपासनीस : जी. जी. बोरगांवकर अँड कंपनी यांची निवड जाहीर करण्यात आली.\nया निवडीवेळी विश्वस्त संजय शिंदे, विजय पुकाळे, बसवराज येरटे, कैलास मेंगाणे, विवेकानंद उपाध्ये, अंबादास गुत्तीकोंडा, प्रमुख गणपतीच्या पालखीचे मानकरी सुधीर देशमुख, अशोक कलशेट्टी, गणेश चिंचोळी, मल्लिनाथ काळजी, रविंद्र आमणे, सुनिल शरणार्थी, सोमनाथ मेंडके, गौरव जक्कापूरे, संतोष भिंगारे, लताताई फुटाणे, सुमन मुदलियार आदी उपस्थित होते. निवड झालेल्या नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले.\nश्रीं ची मिरवणूक रद्द\nयंदा कोरोना महामारीमुळे श्री गणपती बाप्पांची मिरवणूक रद्द करण्यात आल्याचे विश्वस्त संजय शिंदे यांनी सांगितले.\nPrevious articleसोलापूर ग्रामीण जिल्ह्यात रविवारी 314 कोरोना पॉझिटिव्ह , 8 जणांचा मृत्यू\nNext articleउजनी धरणाची पन्नाशी कडे वाटचाल सुरू: दौंड आणि बंडगार्डन येथून मोठा विसर्ग सुरूच\nवृक्ष संवर्धन समिती च्या वतीने गच्चीवरील बाग तसेच परसबाग स्पर्धेच आयोजन\n अलीपुर रोड परिसरातून महिलेचे गंठण भरदिवसा लंपास; २ जणां विरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल\nबार्शी शेअर मार्केट घोटाळा: विशाल फटे याला 10 दिवसांची पोलीस कोठडी; वाचा सविस्तर काय घडले कोर्टात\nवैरागच्या विकासासाठी भूमकर यांच्या पाठीशी ताकद उभी करणार-रोहित पवार\nवृक्ष संवर्धन समिती च्या वतीने गच्चीवरील बाग तसेच परसबाग स्पर्धेच आयोजन\nनिमित्त बार्शीतील कथित शेअर घोटाळ्याचे : रोडपती…. करोडपती…. वाचा सविस्तर-\n अलीपुर रोड परिसरातून महिलेचे गंठण भरदिवसा लंपास; २ जणां विरुद्ध...\nसोलापुरात शेततळ्यात बुडून आईसह दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू\nवैराग मध्ये एक पतिपत्नी विजयी तर एक पतिपत्नी पराभूत\nचिंताजनक: बार्शीत तीन दिवसात २७१ नवे कोरोना रुग्ण सापडले\nराष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष काका साठेंनी झेडपीच्या आवार��त लगावली एकाच्या ‘कानाखाली’ |...\nवैराग नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या निरंजन भूमकरांची एकहाती झेंडा-भाजप चार तर शिवसेना...\nबार्शी शेअर मार्केट घोटाळा: विशाल फटे याला 10 दिवसांची पोलीस कोठडी;...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00691.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/photogallery/lifestyle/international-coffee-day-2021-avoid-coffee-after-taking-medicine-mhpl-611484.html", "date_download": "2022-01-23T21:02:43Z", "digest": "sha1:FKOONZGQL45KJ5LLZSE3BOI2U3TCOD7O", "length": 7736, "nlines": 93, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "International coffee day 2021 : औषधं घेत असाल तर चुकूनही पिऊ नका कॉफी कारण... – News18 लोकमत", "raw_content": "\nInternational coffee day 2021 : औषधं घेत असाल तर चुकूनही पिऊ नका कॉफी कारण...\nCoffee day 2021 : कॉफीचा औषधांवर काय परिणाम होतो तुम्हाला माहिती आहे का\nकाही औषधं घेताना पथ्यंही पाळावी लागतात. तर काही औषधं घेताना पथ्यं पाळण्याची गरज नसते. असं असलं तरी औषधं घेत असाल तर ़डॉक्टरांनी सांगितलं नाही तर एक पथ्य मात्र तुम्ही पाळायलाच हवं. ते म्हणजे कॉफी न पिण्याचं.\nकोणतीही औषधं तुम्ही घेत असाल तर ती औषधं घेतल्यानंतर लगेचच कॉफी पिऊ नये. औषधं घेऊन कॉफी प्यायल्यावर त्याचा नेमका काय परिणाम होतो याचा अभ्यास संशोधकांनी केला.\nइटलीचे एन्डोक्रायनॉलॉजी अभ्यासक लुईजी बर्रेआ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या संशोधनानंतर कोणत्याही प्रकारची औषधं घेतल्यानंतर कॉफी पिणं टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.\nऔषधांवर कॉफी प्यायल्याने औषधांचा पूर्ण फायदा आपल्या शरीराला मिळत नाही, असं या अभ्यासात समोर आलं आहे.\nऔषधांचं शरीरात शोषण म्हणजेच अॅब्सॉर्प्शन (Absorption), वितरण म्हणजेच डिस्ट्रिब्युशन (Distribution), चयापचय म्हणजे मेटाबॉलिझम (Metabolism) आणि उत्सर्जन म्हणजे एक्स्क्रीशन (Excretion) या टप्प्यांवर परिणाम होतो.\nसंशोधकांनी हा सल्ला सर्वच औषधांबाबत दिला असला, तरी काही विशेष आजारांबाबत तुम्ही अधिक खबरदारी घेणं आवश्यक आहे.\nथायरॉइडची औषधं रिकाम्या पोटी घेण्याचा सल्ला दिला जातो. तसंच, ही औषधं घेतल्यानंतर सुमारे अर्धा तास काहीही खाणं वा पिणं टाळावं, जेणेकरून ते औषध आपल्या शरीरात पूर्णपणे मिसळून जायला मदत होईल.\nऑस्टिओपोरॉसिस या आजाराचं औषध घेतल्यानंतरही कॉफी पिणं टाळावं, अन्यथा याच्या औषधांचा परिणाम कमी होतो. कॉफीमध्ये बऱ्याच प्रमाणात अॅसिड असतं. त्यामुळे ही औषधं घेतल्यानंतर कॉफी पिणं टाळावं.\nयासोबतच कॉफीमध्ये ड्युरेटिक प्रॉपर्टीज असता��. त्यामुळे हृदयरोगाशी संबंधित औषधं घेणाऱ्या व्यक्तींनीही गोळ्या घेतल्यानंतर कॉफी पिणं टाळावं.\nया आजारांसोबत उच्च रक्तदाब, डिस्ट्रेशन, हायपरअॅक्टिव्हिटी आणि इम्पल्सिव्हिटी यांसारख्या आजारांवर औषधं घेत असाल, तरीही तुम्ही गोळ्या घेतल्यानंतर लगेच कॉफी पिणं टाळावं.\nकॉफीमध्ये असणाऱ्या कॅफेनमुळे तुमच्या औषधांचा परिणाम कमी होईल आणि तुमचा आजार बरा होण्यास जास्त वेळ लागू शकतो.\nकॉफीमुळे झोप लागत नाही हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. मात्र, कोल्ड मेडिसिन घेतल्यानंतर तुम्हाला झोपेची आवश्यकता असते. अशा वेळी गोळ्या घेतल्यानंतर कॉफी पिणं नुकसान पोहोचवू शकतं.\nत्यामुळेच तुम्हाला लवकर बरं व्हायचं असेल, तर जोपर्यंत तुमचा औषधांचा कोर्स सुरू आहे, तोपर्यंत कॉफी न पिणं हेदेखील आपल्या पथ्यात जोडून घेणं आवश्यक आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00691.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://marathiparenting.firstcry.com/articles/pregnancy-madhe-tumhi-talale-pahijet-ase-10-bhartiya-annapadarth-%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A5%A7%E0%A5%A6-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5/?ref=interlink", "date_download": "2022-01-23T21:11:55Z", "digest": "sha1:A6SX6M27VYNV275OREYAA6OMJTWIJVIY", "length": 28290, "nlines": 217, "source_domain": "marathiparenting.firstcry.com", "title": "गरोदरपणात तुम्ही टाळले पाहिजेत असे १० भारतीय अन्नपदार्थ | 10 Indian Foods You Should Avoid Eating during Pregnancy in Marathi", "raw_content": "\nदर महिन्याला होणारा बाळाचा विकास\nमोठी मुले (५-८ वर्षे)\nटॉईज, बुक्स अँड स्कुल\nबर्थ डे अँड गिफ्ट्स\nदर महिन्याला होणारा बाळाचा विकास\nमोठी मुले (५-८ वर्षे)\nटॉयज़, बुक्स एंड स्कूल\nबेबी गियर एंड नर्सरी\nHome गर्भारपण आहार आणि पोषण गरोदरपणात तुम्ही टाळले पाहिजेत असे १० भारतीय अन्नपदार्थ\nगरोदरपणात तुम्ही टाळले पाहिजेत असे १० भारतीय अन्नपदार्थ\nगरोदरपण हा स्त्रियांसाठी एक नाजूक काळ असतो. गर्भवती स्त्रियांनी आपल्या मुलांच्या निरोगी वाढीसाठी पोषक अन्नपदार्थ खाणे जरुरीचे असते तसेच गर्भवती स्त्रियांना जंक फूड पूर्णपणे सोडण्यास सांगितले जाते. जर तुम्ही गर्भवती असाल तर तुम्हालाही जंक फूड सोडण्यास सांगितले गेले असेल आणि आपल्याला आवडत असलेले चविष्ठ पदार्थ कसे सोडायचे ह्याचे तुम्हाला आश्चर्य वाटेल अचानकपणे एकदम कॉफी, पिझ्झा, पास्ता सोडणे अवघड आहे, हो ना अचानकपणे एकदम कॉफी, पिझ्झा, पा��्ता सोडणे अवघड आहे, हो ना पण तुम्ही ते करू शकता, विश्वास ठेवा पण तुम्ही ते करू शकता, विश्वास ठेवा बरेचसे पदार्थ तुम्ही इतर वेळेला खाणे सुरक्षित असते परंतु गरोदरपणात ते खाणे सुरक्षित नसते.\nभारतीय खाद्यपदार्थ जे गरोदरपणात हानिकारक असू शकतात\nतुम्ही गरोदरपणात जे पदार्थ तोंडात टाकता ते बाळापर्यंत पोहोचणार .आहेत. त्यामुळे तुम्ही पोषक अन्नपदार्थांची निवड करणे आवश्यक आहे. तुमच्यासाठी जे चांगले पदार्थ असतील ते तुमच्या पोटात वाढणाऱ्या बाळासाठी चांगले असतीलच असे नाही. त्यामुळे योग्य निवड करा. हे पदार्थ गरोदरपणात खाणे टाळा आणि तुमच्या बाळाला सुरक्षित ठेवा.\nआपल्याला आधीच माहित आहे की गरोदरपणात पपई खाणे टाळले पाहिजे, परंतु असे का आहे हे आपल्याला माहिती आहे का कच्ची किंवा अर्धवट पिकलेली पपई गरोदरपणात खाणे योग्य नाही. हिरव्या पपईमध्ये उच्च प्रमाणात लॅटेक्स असते, जे विशेषतः हानिकारक असू शकते कारण यामुळे गर्भाशयाचे आकुंचन होऊ शकते, आणि गर्भपात होऊ शकतो. यात पपाइन आणि पेपसीन देखील आहे, जे गर्भाच्या विकासावर परिणाम करते त्यामुळे अनेक जन्म दोष उद्भवतात.\nसर्दी किंवा खोकल्याचा त्रास होत असताना आपण बर्याचदा तुळशीची पाने खातो. जर आपल्याला सर्दी किंवा खोकला असेल तर आपण तुळशीची पाने खाऊ शकता, परंतु ते मध्यम प्रमाणात खाऊ शकता. गरोदरपणात तुळशीची पाने खाण्यास पूर्णपणे सुरक्षित नाही, परंतु तुम्ही दिवसातून १–२ पाने खाऊ शकता.\nकोरफड त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी प्रसिध्द आहे, परंतु गरोदरपणात ती हानिकारक असू शकते. कोरफड केवळ गर्भाशय आणि त्याच्या आकुंचनांवर परिणाम करत नाही. तर कोरफड रस गर्भासाठीसुद्धा फायदेशीर नाही. त्याच वेळी, कोरफड उलट्या आणि अतिसार सारख्या प्रतिक्रियांना देखील कारणीभूत ठरू शकते, ज्यामुळे शरीराच्या इलेक्ट्रोलाइटच्या पातळीत असंतुलन उद्भवू शकते.\nमेथी, हिंदीमध्ये मेथी दाना म्हणून ओळखले जाते आणि स्त्रीच्या बाळंतपणात दूध चांगले यावे म्हणून मेथीचे दाणे तिच्या आहाराचा एक मुख्य भाग बनतात. प्रसूतीनंतर महिलांना सहसा मेथीचे लाडू दिले जातात, परंतु गरोदरपणात ते खाणे टाळले पाहिजे कारण त्याचे आई आणि बाळाच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतात.\nप्रसूतीची तारीख जसजशी जवळ येते तसे स्त्रियांचा अननस खाण्याकडे कल वाढतो. डॉक्टरा���च्या सल्ल्याने त्याचा आहारात समावेश केलेला असल्यास ठीक आहे परंतु गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीमध्ये अननस खाणे टाळले पाहिजे. अननसामध्ये ब्रोमेलिन एंझाइम असते त्यामुळे गर्भाशयाचे मुख मऊ होते आणि त्यामुळे प्रसूती कळा सुरु होण्यास मदत होते. त्यामुळे अकाली कळा सुरु होतात आणि गर्भपात होण्याची शक्यता वाढते.\nअंडे तुम्ही वेगवेळ्या स्वरूपात खाऊ शकता तसेच ते चवदार देखील आहे. परंतु तुम्ही गरोदरपणात अंडे खाऊ शकता का हो परंतु सगळ्या स्वरूपात नाही. तुम्ही उकडलेल्या अंड्यांचा समावेश तुमच्या गरोदरपणाच्या आहारात करू शकता. परंतु कच्ची अंडी तुम्ही कधीच खाऊ नका. कच्ची अंडी वेगवेगळ्या पदार्थांमध्ये वापरली जातात. कच्च्या अंड्यांमध्ये साल्मोनेला विषाणू असल्याची शक्यता असते आणि गरोदरपणात गुंतागुंत निर्माण होऊ शकते. त्यामुळे तुम्ही गरोदरपणात कच्ची अंडी खाणे टाळले पाहिजे.\nखारट आणि मसालेदार पदार्थ चवदार असतात. गरोदरपणात ते खावेसे वाटतात. हे पदार्थ खाल्याने तुमच्या तोंडाला चव येईल आणि भूक मारली जाईल. परंतु जास्त मीठ असलेले पदार्थ टाळण्याची शिफारस केली जाते. ह्यामध्ये तुमच्या आवडीचे पदार्थ म्हणजेच सामोसा, भजी आणि वेफर्सचा सुद्धा समावेश होतो. खूप जास्त प्रमाणात मीठ असले की शरीरात पाणी जास्त धरून ठेवले जाते आणि ते खूपशा समस्यांचे मूळ आहे त्यामुळे ते टाळणे योग्य आहे.\nहोय, आम्हाला माहित आहे की हे तुम्हाला आवडणार नाही, परंतु आपण आपल्या बाळाला आनंदी आणि सुरक्षित ठेवू इच्छित असल्यास, रस्त्यावरील पदार्थ खाणे टाळा. थोड्या काळासाठी, चाट आणि चायनीज खाणे विसरा. होय, गरोदरपणात तुम्हाला हे पदार्थ खावेसे वाटतील परंतु ते टाळले पाहिजेत कारण हे पदार्थ तयार करताना स्वच्छता आणि इतर आरोग्यविषयक प्रक्रियेचे पालन होत नाही. अशा प्रकारे स्ट्रीट फूड खाण्यामुळे तुम्हाला आणि तुमच्या बाळाला संसर्ग आणि रोगाचा धोका होऊ शकतो. तुमचे पोट अस्वस्थ होऊ शकते तसेच तुम्हाला अपचनाचा त्रास होऊ शकतो. स्ट्रीट फूड मसालेदार असते त्यामुळे तुम्ही ते टाळले पाहिजे. मसालेदार आहार घेतल्यामुळे तुमच्या पोटात जळजळ होऊ शकते म्हणून ते शक्य तितके खाणे टाळा.\nमांसामध्ये परजीवी व इतर सूक्ष्मजंतू असू शकतात. शिजवलेली फिश करी किंवा तळलेले मासे खाणे देखील टाळावे. होय, माश्यामध्ये गरोदर���णात स्त्रियांना आवश्यक असणारी अनेक महत्वाची पोषक तत्वे असतात परंतु ते खाण्यापासून स्वत: ला रोखले पाहिजे. समस्या माशाची नसून पाण्याची आहे. पाण्यामध्ये बरेचसे दूषित पदार्थ आणि पारा असतो. आणि हे पदार्थ माशाच्या शरीरात जातात. ते अपरिहार्यपणे तुमच्या शरीरात जातात आणि त्यामुळे खूप समस्या उद्भवू शकतात. कोळंबी, साल्मोन आणि कॅटफिश सारखे विशिष्ट प्रकारचे मासे सामान्यत: गर्भवती स्त्रियांसाठी सुरक्षित मानले जातात परंतु आपण त्यांना आपल्या आहाराचा एक भाग बनवण्यापूर्वी प्रथम आपल्या डॉक्टरांशी बोलून खात्री करुन घ्यावी.\nबडीशेप मध्ये इस्ट्रोजेन सारखे कार्य करणारे आणि गर्भाशयाचे आकुंचन उत्तेजित करण्यासाठी ओळखले जाणारे फायटोएस्ट्रोजेनचे ट्रेस असल्याचे ज्ञात आहे. मेथीच्या दाण्यांप्रमाणेच प्रसूतीनंतर स्त्रियांना बडीशेप दिली जाते कारण त्यामुळे दुधाचे उत्पादन वाढते तसेच गर्भाशय स्वच्छ होण्यास मदत होते. गरोदरपणात डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कमी प्रमाणात बडीशेप खाल्ली जाऊ शकते.\nजे खावेसे वाटते ते खाणे अशक्य झाल्याने तुम्ही नक्कीच दुःखी व्हाल. परंतु लक्षात ठेवा कि हे तुम्ही तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी करत आहात. हे काही भारतीय खाद्यपदार्थ आहेत जे तुम्ही तुमच्या गरोदरपणात खाऊ नयेत. परंतु असे बरेचसे खाद्यपदार्थ आहेत जे खाण्याची गरोदरपणात शिफारस केली जाते आणि ते चविष्ठ देखील असतात. तर त्याचा आनंद घ्या निरोगी राहण्यावर आणि बाळाला सुरक्षित ठेवण्यावर लक्ष केंद्रित करा म्हणजे तुमचे बाळ सुद्धा निरोगी असेल\nगरोदर असताना पपई खाणे किती सुरक्षित आहे\nगरोदरपणात सुकामेवा खाणे – फायदे आणि जोखीम\nतुमच्या मुलाच्या मनात करोनाविषाणूविषयी भीती निर्माण न करता त्याच्याशी कसे बोलाल\nगरोदर असताना नारळपाणी पिणे\nनिरोगी बाळासाठी गर्भधारणेदरम्यान खाल्ले पाहिजेत असे १५ अन्नपदार्थ\nगर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात गर्भपात करू शकणारे १८ अन्नपदार्थ\nगर्भधारणेच्या आठव्या महिन्यातील आहार (२९-३२ आठवङे)\nगर्भधारणेच्या सातव्या महिन्यातील आहार (२५-२८ आठवङे)\nगर्भधारणेच्या चौथ्या महिन्यातील आहार (१३-१६ आठवङे)\nदुसऱ्या तिमाहीतील आहार व पोषण\nगर्भधारणेच्या सहाव्या महिन्यातील आहार (२१-२४आठवङे)\nगर्भधारणेच्या नवव्या महिन्यातील आहार (३३-३६ आठवङ��)\nगर्भधारणेच्या पाचव्या महिन्यातील आहार (१७-२० आठवङे)\nगर्भधारणेच्या दुसर्या महिन्यातील आहार (५-८ आठवङे)\nगरोदरपणात आंबे खाणे सुरक्षित आहे का\nगरोदर असताना नारळपाणी पिणे\nनिरोगी बाळासाठी गर्भधारणेदरम्यान खाल्ले पाहिजेत असे १५ अन्नपदार्थ\nगरोदर असताना पपई खाणे किती सुरक्षित आहे\nगरोदरपणात शीतपेये पिणे हानिकारक आहे का\nगर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात गर्भपात करू शकणारे १८ अन्नपदार्थ\nगरोदरपणात खावीत अशी १६ सर्वोत्तम फळे\nबालदिनाच्या सर्वोत्तम शुभेच्छा, कोट्स, मेसेजेस आणि स्लोगन\nIn this Articleबालदिनाच्या १२ शुभेच्छा आणि संदेशबालदिनानिमित्त आकर्षक कोट्स बालदिनासाठी १० आकर्षक घोषणा ज्या घरात लहान मुले असतात तिथे आनंद, प्रेम असते. मुलांमुळे आपल्याला आपल्या लहानपणाची आठवण येते. ह्या बालदिनी, तुमची स्वतःची मुलं असोत, भाची–पुतणी असोत किंवा अगदी लहान शेजारी असोत, त्यांच्यासाठी काहीतरी खास करा आणि तुम्हाला ते किती प्रिय आहात हे त्यांना कळू द्या. […]\nतुमचे ९ आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी\nबाळे आणि छोट्या मुलांना होणाऱ्या सर्दी खोकल्यावर १४ घरगुती उपाय\nबाळांना उष्णतेमुळे उठणारे पुरळ – कारणे, उपचार आणि घरगुती उपाय\n१६ महिन्यांच्या बाळासाठी अन्नपदार्थ – पर्याय, आहारतक्ता आणि पाककृती\nबाळांना होणारा पोटशूळ (कोलिक) – कारणे, लक्षणे आणि उपचार\nतुमचे २ आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी\nजिंदगी अनलॉक’ झाल्यामुळे मुलांना हिपॅटायटीस ए होण्याचा धोका: तयार रहा, वेळेत लसीकरण करा\nगर्भधारणा टाळण्यासाठी सुरक्षित काळाची गणना करण्याच्या पद्धती\nबाळाला स्पंजबाथ कसा द्याल\nह्या संकेतस्थळावरील माहिती ही ढोबळ स्वरूपाची आहे आणि फक्त शिक्षित करण्याच्या हेतूने ती उपलब्ध आहे. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ किंवा संबंधित आरोग्य सेवा प्रदाता ह्यांच्या सल्ल्याला ती पर्यायी ठरू शकत नाही. आपणास स्वतःच्या अथवा आपल्या बाळाच्या किंवा मुलाच्या आरोग्यविषयक शंका असतील तर कृपया आपल्या वैद्यांशी संपर्क साधावा. आपण हे लक्षात घ्यावे की ह्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या संवाद प्रक्रियेला मर्यादा आहेत. तुम्हाला लागणारी मदत किंवा मिळणारा प्रतिसाद हा फक्त लेखकाकडून दिला जातो. पेरेंटिंग.फर्स्टक्राय.कॉम कुठल्याही चुका, वगळलेली माहिती किंवा कुठलेही चुकीचे भाष्य ह्यांची जबाबदारी घेत नाही. हे संकेतस्थळ वापरताना तुम्हाला सर्व अटी व शर्ती बंधनकारक आहेत असे निर्देशीत करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00691.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://mr.foundrytech.cn/static-pressure-automatic-moulding-machine-product/", "date_download": "2022-01-23T21:30:34Z", "digest": "sha1:6HDZESK6AG5P7LPMYY35N4HZOXAND3VD", "length": 11329, "nlines": 187, "source_domain": "mr.foundrytech.cn", "title": "चीन स्टॅटिक प्रेशर ऑटोमॅटिक मोल्डिंग मशीन फॅक्टरी आणि पुरवठादार | सोफिक", "raw_content": "\nस्टॅटिक प्रेशर मोल्डिंग लाइन\nएअर मल्टी- पिस्टन मोल्डिंग मशीन\nहायड्रॉलिक मल्टी- पिस्टन मोल्डिंग मशीन\nझोल्ट स्क्विझिंग मोल्डिंग मशीन\nस्टॅटिक प्रेशर मोल्डिंग मशीन\nक्षैतिज फ्लास्कलेस मोल्डिंग लाइन\nस्टॅटिक प्रेशर ऑटोमॅटिक मोल्डिंग मशीन\nस्टॅटिक प्रेशर मोल्डिंग मशीन\nस्टॅटिक प्रेशर ऑटोमॅटिक मोल्डिंग मशीन\nस्टॅडिक प्रेशर मोल्डिंग टेक्निकल हा हायड्रॉलिक मल्टी-पिस्टन स्क्झ कॉम्पॅक्शन टेक्नॉलॉजीसह एअरफ्लोचा संदर्भ देते, कॉम्पॅक्शनच्या अडचणीनुसार, फक्त हायड्रॉलिक मल्टी-पिस्टन स्क्विझ कॉम्पॅक्शन किंवा एअरफ्लो आणि हायड्रॉलिक मल्टी-पिस्टन स्क्विझ कॉम्पॅक्शन निवडू शकता.\nआम्हाला ईमेल पाठवा पीडीएफ म्हणून डाउनलोड करा\nस्टॅडिक प्रेशर मोल्डिंग टेक्निकल हा हायड्रॉलिक मल्टी-पिस्टन स्क्झ कॉम्पॅक्शन टेक्नॉलॉजीसह एअरफ्लोचा संदर्भ देते, कॉम्पॅक्शनच्या अडचणीनुसार, फक्त हायड्रॉलिक मल्टी-पिस्टन स्क्विझ कॉम्पॅक्शन किंवा एअरफ्लो आणि हायड्रॉलिक मल्टी-पिस्टन स्क्विझ कॉम्पॅक्शन निवडू शकता.\nविक्रीसाठी स्थिर दबाव स्वयंचलित मोल्डिंग मशीनचा उपयोग सिलेंडर हेड, गुंतागुंतीच्या पाईप फिटिंग्ज, शेल, गृहनिर्माण, इंजिन ब्लॉक इत्यादी विविध कास्टिंग्जसाठी केला जातो. निर्मित कास्टिंग अभियांत्रिकी यंत्रणा, वस्त्रोद्योग, ऑटोमोबाईल बिल्डिंग अशा विविध उद्योगांमध्ये उपलब्ध आहेत. उत्पादन इ.\nकॉन्फिगरेशनच्या उच्च कार्यक्षमतेद्वारे मोल्डिंग लाइन प्रभावी आणि विश्वसनीयरित्या कार्य करते याची खात्री करण्यासाठी सोफिक मशीनरी ग्राहकांना सर्वात मौल्यवान स्टॅटिक प्रेशर ऑटोमॅटिक मोल्डिंग मशीन प्रदान करण्यास वचनबद्ध आहे.\nस्टॅटिक प्रेशरचे खालील फायदे आहेत.\nComp कॉम्पॅक्शन वाळू, कठोर आणि दाट मूससाठी उच्च क्षमता, जटिल कास्टिंगच्या उत्पादनासाठी योग्य.\nImen मितीय स्थिरता आणि पृष्ठभागाची चांगले उग्रपणा.\nMold मोल्डिंगची उच्च कार्यक्षमता.\nवापरण्याच्या उच्च दरासह मूस प्लेट.\nWorking चांगली काम करण्याची स्थिती आणि कामगार बचत.\nजटिल कास्टिंगच्या चांगल्या प्रभावासह रहा.\nमोठ्या, मध्यम आणि लहान आकाराच्या कास्टिंगसाठी उपलब्ध रहा.\nउच्च परिशुद्धता कास्टिंग, अचूक आकार आणि आकारासह रहा\nकमी खर्चासह, शिकण्यास सुलभ व्हा\nऑटोमेशनची पदवी: स्वयंचलित, अर्ध स्वयंचलित इ\nवन-स्टॉप सेवा: डिझाईन, कोटेशन, उत्पादन, स्थापनेपासून आपल्या कामगारांना पात्र कास्टिंग उत्पादनापर्यंत प्रशिक्षित करा\nपूर्ण उपकरणे रेखा: अगदी सुरुवातीच्या मोल्ड उत्पादनापासून शेवटच्या पात्र उत्पादनांसाठी पूर्ण कास्टिंग लाइन ऑफर करा\nCN सीएनसी मशीनद्वारे मुख्य आणि सहायक उपकरणे मशीनिंगचे यांत्रिक भाग, अचूकता आणि सेवा आयुष्याची हमी देण्यासाठी आवश्यक उष्णता उपचार.\nटच स्क्रीन आणि नेटवर्क इथरनेट इत्यासह सिमन्सएस 7 कडील –पीएलसी\nSE एसईडब्ल्यू किंवा सीमेंस कडून सर्व्हो सिस्टम आणि रेक्सरोथमधील व्हेरिएबल-फ्रिक्वेन्सी ड्राइव्ह.\nRe रेक्सरोथचे मोल्डिंग मशीनचे हायड्रॉलिक वाल्व, चीन प्रसिद्ध ब्रँडचे हायड्रॉलिक सिलेंडर.\nSch श्नाइड पासून कमी-व्होल्टेज विद्युत घटक.\nInternational आंतरराष्ट्रीय ब्रँडकडून हायड्रॉलिक सील.\nChina चीन प्रसिद्ध ब्रँड (एचआरबी / एलवायसी / झेडडब्ल्यूझेड). डब्ल्यूझेड) पासूनचा.\nमागील: एअर मल्टी- पिस्टन मोल्डिंग मशीन\nपुढे: स्वयंचलित मोल्डिंग लाइनसाठी मोल्डिंग बॉक्स\nक्षैतिज फ्लास्कलेस मोल्डिंग लाइन\nतुमचा संदेश इथे लिहा आणि तो आम्हाला पाठवा\nएअर मल्टी- पिस्टन मोल्डिंग मशीन\nआमच्याशी संपर्क साधा ग्राहकांसाठी मूल्य तयार करीत आहे\nबी-70०6, वेफांग हेड ऑफिस बेस, क्र .२ 9999 Be बेहाई रोड, हॅन्टिंग जिल्हा, वेफांग सिटी, शेडोंग प्रांत\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव.\nगरम उत्पादने - साइट मॅप\nसँडबॉक्स, मोल्डिंग कास्टिंग फ्लास्क, फ्लास्क मोल्डिंग, फ्लास्क मोल्ड मशीन, अर्ध-स्वयंचलित मोल्डिंग मशीन, पंच आउट मशीन,\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00692.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtralokmanch.com/2021/10/29/warning-of-rain-in-some-places-in-the-state-on-1st-and-2nd-november/", "date_download": "2022-01-23T21:47:40Z", "digest": "sha1:ZBLVAKJZ4WMH5XPFBUUUVQ2KVFL6WUIB", "length": 7982, "nlines": 104, "source_domain": "maharashtralokmanch.com", "title": "1 आणि 2 नोव्हेंबर रोजी राज्यात काही ठिकाणी पावसाचा इशारा - Maharashtra Lokmanch", "raw_content": "\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने भव्य रोजगार मेळावा संपन्न\nअनुप जलोटा, राहुल देशपांडे यांच्या गायनाने १५ व्या वसंतोत्सवाचा समारोप\nबाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त येरवडा गावात शिवसेना शाखा वार्ता फलकाचे उद्घाटन\nबाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेनेतर्फे पोलिसांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप\nनाना पटोलेंचे वक्तव्य दारुड्या गावगुंडासारखे – चंद्रकांत पाटील\n1 आणि 2 नोव्हेंबर रोजी राज्यात काही ठिकाणी पावसाचा इशारा\nपुणे:यंदाचे नैऋत्य मोसमी वारे माघारी परतल्यानंतर महाराष्ट्रासह देशात बहुतांशी ठिकाणी पावसाने पुर्णपणे उघडीप घेतली आहे. दरम्यान दक्षिण आणि ईशान्य भारतात मात्र काही ठिकाणी जोरदार पाऊस कोसळला आहे. मान्सूनच्या परतीनंतर राज्यात पावसाने उसंत घेतली आहे. पण आता राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक हवामान निर्माण होतं आहे. त्यामुळे नोव्हेंबरची सुरुवात पावसाने होणार आहे. हवामान खात्याने 1 आणि 2 नोव्हेंबर रोजी राज्यात काही ठिकाणी पावसाचा इशारा दिला आहे.\n1 आणि 2 नोव्हेंबर रोजी हवामान खात्याने दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. सोमवारी 1 नोव्हेंबर रोजी रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, सांगली आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यात येलो अलर्ट जारी केला असून याठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर रायगड, सोलापूर आणि पुण्यातही तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळणार आहेत.\n← पुणे मेट्रो प्रगतीचा आढावा पुणे मेट्रो ने दोन कॉरिडॉरमध्ये विभागला\nविजयी ज्योतीने उजळला १९७१ च्या भारत-पाक युद्धाचा स्वर्र्णिम इतिहास →\nराज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी – अमित देशमुख\nहवामान खात्यानं उद्या चार जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला\nउद्या कोकण, मध्य महाराष्ट्रासह पश्चिम विदर्भात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने भव्य रोजगार मेळावा संपन्न\nअनुप जलोटा, राहुल देशपांडे यांच्या गायनाने १५ व्या वसंतोत्सवाचा समारोप\nबाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त येरवडा गावात शिवसेना शाखा वार्ता फलकाचे उद्घाटन\nबाळासाहेब ठाकरे यांच्या ��यंती निमित्त शिवसेनेतर्फे पोलिसांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप\nनाना पटोलेंचे वक्तव्य दारुड्या गावगुंडासारखे – चंद्रकांत पाटील\nAFC Women’s Asia Cup – चीनचा इराणविरुद्ध दणकेबाज विजय\nपुणेकरांना किंचित दिलासा – रविवारी 6 हजार 299 नवीन कोरोना रुग्ण\nपद्मविभूषण पं बिरजू महाराज यांना नंदकिशोर कल्चरल सोसायटी द्वारे भावपूर्ण श्रद्धांजली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00692.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtralokmanch.com/2021/12/02/mumbai-is-the-financial-capital-and-raheel-nawab-maliks-bjp-tola/", "date_download": "2022-01-23T20:39:50Z", "digest": "sha1:YRMJSBQYHEAP3AWXVIRBFUUOEBOW43VX", "length": 9166, "nlines": 105, "source_domain": "maharashtralokmanch.com", "title": "मुंबई हीच आर्थिक राजधानी आहे आणि राहील नवाब मलिक यांचा भाजपला टोला - Maharashtra Lokmanch", "raw_content": "\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने भव्य रोजगार मेळावा संपन्न\nअनुप जलोटा, राहुल देशपांडे यांच्या गायनाने १५ व्या वसंतोत्सवाचा समारोप\nबाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त येरवडा गावात शिवसेना शाखा वार्ता फलकाचे उद्घाटन\nबाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेनेतर्फे पोलिसांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप\nनाना पटोलेंचे वक्तव्य दारुड्या गावगुंडासारखे – चंद्रकांत पाटील\nमुंबई हीच आर्थिक राजधानी आहे आणि राहील नवाब मलिक यांचा भाजपला टोला\nDecember 2, 2021 December 2, 2021 maharashtralokmanch\t0 Comments\tअल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस\nपुणे:भाजप येण्याऱ्या महानगरपालिका निवडणूकी मध्ये आपली सत्ता यावी यासाठी प्रयत्न करत आहेत त्यावर आज मुंबई कुणी कितीही स्वप्न पाहिली तरी गांधीनगर हे आर्थिक राजधानी होऊ शकत नाही, मुंबई हीच आर्थिक राजधानी आहे आणि राहील. असे राष्ट्रवादीचे नेते व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मालिक यांनी पुण्यात एका कार्यक्रमाला आले असता त्यांना पत्रकारानी विचारले येण्याऱ्या महानगरपालिका निवडणूकित कोणाची सत्ता येईल तेव्हा त्यांनी भाजपला टोला लगावला.\nनवाब मलिक म्हणाले,भाजपविरोधी मोट बांधण्यासाठी सर्व विरोधी पक्षाना एकत्र आणण्यासाठी शरद पवार पुढाकार घेतायत काँग्रेसला सोबत घेऊन भाजप विरोधात पर्याय उभा करतोय..त्याची चिंता भाजपला लागली असून आमच्यात कशी फूट पडेल हे बघताहेत, मात्र त्यांनी त्याच्या NDA कडे लक्ष द्यावं.गोव्यात सरकार राहील का नाही याची चिंता करा.असा टोला नवाब मलिक यानी भाजपला लगावला.\nखोटे बोलण्यात भाजप प्रसिद्ध आहे. ���्यामुळे त्यांची नोंद गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद होऊ शकते.असेही नवाब मलिक म्हणाले. मोदी निवडणूक हे पुलवामा हल्ला च राजकीय फायदा घेऊन जिंकलेत. 2019 च बघू नका, 2024 ला केंद्रातून मोदी सरकार जाणार आहे हे निश्चित आहे.अशीही टीका ऱ्यांनी भाजपवर केली. देशात वेगवेगळे प्रश्न असताना युपीएच्या बैठकीत ज्यावर चर्चा व्हायला हवी होती त्या झाल्या नाही हे सत्य आहे. शरद पवार हे एक चाणक्य आहेत हे सगळ्याना माहितीय.देशात सर्व पक्षांची मोट बांधताना काँग्रेसला सोबत घेऊनच जाणार आहोत.असेही नवाब मलिक म्हणाले.\n← आज दिवसभरात पुणे शहरात कोरोनाचे 85 नवीन रुग्ण\nनिरेतील खेळाडूंचे राज्यभर कौतुक →\nभाजप नगरसेवक महेश लडकत यांचे निधन\nBIG BREAKING NEWS – NCB ची क्रूझ वरील कारवाई हा भाजपचा ‘फर्जीवाडा’ – नवाब मलिक यांचा गंभीर आरोप\nआपले मंत्रिपद यांनी किरायाने दिलय – पंकजा मुंडे यांची धनंजय मुंडेंवर टीका\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने भव्य रोजगार मेळावा संपन्न\nअनुप जलोटा, राहुल देशपांडे यांच्या गायनाने १५ व्या वसंतोत्सवाचा समारोप\nबाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त येरवडा गावात शिवसेना शाखा वार्ता फलकाचे उद्घाटन\nबाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेनेतर्फे पोलिसांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप\nनाना पटोलेंचे वक्तव्य दारुड्या गावगुंडासारखे – चंद्रकांत पाटील\nAFC Women’s Asia Cup – चीनचा इराणविरुद्ध दणकेबाज विजय\nपुणेकरांना किंचित दिलासा – रविवारी 6 हजार 299 नवीन कोरोना रुग्ण\nपद्मविभूषण पं बिरजू महाराज यांना नंदकिशोर कल्चरल सोसायटी द्वारे भावपूर्ण श्रद्धांजली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00692.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://marathiparenting.firstcry.com/articles/balansathi-dalchini-changli-ahe-ka-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2022-01-23T20:33:23Z", "digest": "sha1:DZCYVQ7VYUWOIMYMM3JPWFXHQJYSHKOC", "length": 30807, "nlines": 244, "source_domain": "marathiparenting.firstcry.com", "title": "बाळांसाठी दालचिनी: आरोग्यविषयक फायदे, खबरदारी आणि बरेच काही | Cinnamon for Babies: Health Benefits, Precautions & More in Marathi", "raw_content": "\nदर महिन्याला होणारा बाळाचा विकास\nमोठी मुले (५-८ वर्षे)\nटॉईज, बुक्स अँड स्कुल\nबर्थ डे अँड गिफ्ट्स\nदर महिन्याला होणारा बाळाचा विकास\nमोठी मुले (५-८ वर्षे)\nटॉयज़, बुक्स एंड स्कूल\nबेबी गियर एंड नर्सरी\nHome बाळ अन्न आणि पोषण बाळांसाठी दालचिनी चांग��ी आहे का\nबाळांसाठी दालचिनी चांगली आहे का\nलहान मुलांना दालचिनी देणे सुरक्षित आहे का\nतुम्ही तुमच्या बाळाच्या अन्नात दालचिनी कधी घालू शकता\nलहान मुलांसाठी दालचिनीचे आरोग्यविषयक फायदे\nदालचिनी बाळांना दात येणाऱ्या बाळांसाठी चांगली आहे का\nलहान मुलांना होणारी दालचिनीची ऍलर्जी\nबाळांसाठी दालचिनीची निवड आणि साठवणूक\nतुमच्या बाळाच्या आहारात दालचिनीचा समावेश करण्याचे मार्ग\nदालचिनी हा एक लोकप्रिय मसाल्याचा पदार्थ आहे आणि तो औषधी वनस्पती म्हणून पण वापरला जातो. दालचिनी म्हणजे झाडाची साल आहे आणि शेकडो वर्षांपासून मसाला आणि औषध म्हणून वापरली जाते आहे.\nजर तुम्ही बाळाचे पालक असाल, तर तो ६ महिन्यांचा झाल्यावर तुम्ही त्याच्या आहारात वेगवेगळ्या मसाल्यांचा समावेश करण्याचा विचार करत असाल. दालचिनीचे अनेक आरोग्यविषयक फायदे आहेत. दालचिनी बाळासाठी सुरक्षित आहे का हे ह्या लेखाद्वारे जाणून घेऊयात\nलहान मुलांना दालचिनी देणे सुरक्षित आहे का\nबाळ घन पदार्थ खाऊ लागल्यावर बऱ्याच माता बाळाच्या आहारात दालचिनीचा समावेश करतात. लहान मुलांच्या आहारात थोड्या प्रमाणात दालचिनी असणे सुरक्षित मानले जाते. अन्नपदार्थांवर अगदी थोड्या प्रमाणात दालचिनी शिंपडल्यास लहान मुलांना त्याचा त्रास होत नाही. परंतु प्रमाण जास्त असल्यास बाळांना पोटदुखी, अतिसार आणि ऍलर्जी होऊ शकते. तसेच मुलांसाठी विशिष्ट प्रकारची दालचिनी सुरक्षित मानली जाते.\nटीप: जास्तीत जास्त फायद्यांसाठी, तुम्ही तुमच्या बाळासाठी सिलोन दालचिनी निवडा आणि कॅसिया दालचिनी टाळा कारण ते तुमच्या बाळाच्या आरोग्यासाठी धोकादायक असू शकते.\nतुम्ही तुमच्या बाळाच्या अन्नात दालचिनी कधी घालू शकता\nबाळांना दालचिनी कधी मिळेल असा विचार करणाऱ्या मातांसाठी बाळ ६ महिन्यांचे झाल्यानंतर दालचिनीचा समावेश करणे चांगले मानले जाते.\nलहान मुलांसाठी दालचिनीचे आरोग्यविषयक फायदे\nलहान मुलांसाठी दालचिनीचे काही आरोग्यविषयक फायदे खाली दिलेले आहेत\nदालचिनीमध्ये दाहक–विरोधी गुणधर्म असतात. हे गुणधर्म दुखापतीतून बरे होण्यासाठी चांगले असतात आणि मूल आजारी पडत नाही\nदालचिनी हे एक अँटिऑक्सिडेंट आहे. दालचिनी शरीराचे, मुक्त रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करते. यामुळे प्रतिकारशक्ती वाढते आणि महत्वाच्य�� अवयवांचे संरक्षण होते\nदालचिनी पचनासाठी चांगली असते आणि बाळाची पचन क्षमता सुधारते. दालचिनी पोटाच्या अस्तराचे रक्षण करते. दालचिनी, पाचन रसांमुळे अस्तरांना हानी पोहोचवण्यापासून प्रतिबंधित करते\nदालचिनीमध्ये असलेली काही संयुगे दम्यावर उपचारासाठी मदत करतात कारण त्यामध्ये दाहक–विरोधी गुणधर्म असतात. हे घटक वायुमार्गातील अडथळे कमी करतात आणि चांगल्या श्वासोच्छवासास मदत करतात\nदालचिनीमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि मुलांचे रोगांपासून संरक्षण होते. दालचिनीच्या सेवनाने सर्दी आणि पोटातील संसर्गापासून बचाव होतो\nदालचिनीमुळे जखमा लवकर बऱ्या होण्यास मदत होते कारण त्यामध्ये प्रतिजैविक आणि दाहक–विरोधी गुणधर्म असतात\nहाडे फ्रॅक्चर झाल्यावर होणाऱ्या जखमा लवकर बऱ्या होण्यास मदत होते तसेच त्याचे दाहक–विरोधी गुणधर्मांमुळे रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होते\nदालचिनी दात आणि हिरड्यांचे रक्षण करते. भाजलेल्या दालचिनीने दातांची मसाज केल्याने दात किडणे थांबते. हिरड्या दुखून रक्तस्त्राव सुरु होतो\nदालचिनी मुलांच्या त्वचेसाठी देखील चांगली आहे आणि प्रदूषकांपासून संरक्षण करते. एक्झिमा सारख्या त्वचाविकारांपासून संरक्षण होते\nदालचिनीचे नियमित सेवन केल्याने मुलांना ऍलर्जी होण्याचे प्रमाण कमी होते कारण त्यामुळे प्रतिजनांशी लढण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती वाढवते.\nदालचिनी बाळांना दात येणाऱ्या बाळांसाठी चांगली आहे का\nअनेक पालक दात येणा–या बाळांना त्यांच्या हिरड्यांचे दुखणे कमी करण्यासाठी दालचिनीच्या काड्या देतात. दालचिनीचे दाहक–विरोधी गुणधर्म आणि चव ह्यामुळे त्यांच्या दात येणा–या हिरड्यांमधील वेदना कमी होण्यास मदत होते असा समज आहे. ज्या लहान मुलांना दालचिनीच्या काड्या दिल्या जातात ती लहान मुले लवकर शांत होतात. दालचिनीच्या काड्या इतक्या सहजतेने तुटून जात नाहीत म्हणून काळजी करण्याची फारशी गरज नाही. परंतु जर तुम्ही तुमच्या बाळाला दालचिनीची काडी देण्याचा विचार करीत असाल तर बाळावर लक्ष ठेवणे आणि बाळाची काळजी घेणे आवश्यक आहे. शिवाय, तुमच्या बाळाला चघळण्यासाठी दालचिनीची काडी देण्याआधी तुम्ही तुमच्या बाळाच्या बालरोगतज्ञांशी बोलले पाहिजे.\nलहान मुलांना होणारी दालचिनीची ऍलर्जी\nजरी हे असामान्य असले तरी, काही बाळा��ना दालचिनीची ऍलर्जी असू शकते कारण त्यांची विकसनशील रोगप्रतिकारक प्रणाली दालचिनी म्हणजे शरीरासाठी धोका आहे असे समजते. रोगप्रतिकारक प्रणाली अँटीबॉडीज आणि हिस्टामाइन्स तयार करते ज्यामुळे शरीरात जळजळ कमी होते. खाली काही ऍलर्जीची लक्षणे दिलेली आहेत.\nऍलर्जीनच्या संपर्कात आल्यानंतर काही मिनिटांतच, बाळाच्या त्वचेवर पुरळ, लालसरपणा आणि जळजळ दिसून येईल. तसेच त्वचेला खाज सुटणे, जळजळ होणे, फोड येणे किंवा एक्जिमा, मुंग्या येणे अशीही लक्षणे दिसून येतात.\nनाक वाहणे, धाप लागणे, डोळे लाल होणे, खाज सुटणे, सुजलेले ओठ आणि जीभ ही अन्नाच्या ऍलर्जीची लक्षणे आहेत.\nदालचिनीच्या ऍलर्जीमुळे पचन संस्था खराब होऊ शकते आणि अतिसार, पोटात मुरडा येणे आणि उलट्या होऊ शकतात.\nऍलर्जीच्या गंभीर प्रकरणांमध्ये, बाळांना ऍनाफिलेक्सिसमध्ये जाऊ शकते. हे जीवघेणे असू शकते. ह्याच्या काही लक्षणांमध्ये सुजलेले ओठ आणि घसा ह्यामुळे वायुमार्गात अडथळा येतो, श्वसन नलिका घट्ट होणे, उलट्या होणे, डोके दुखणे, रक्तदाब कमी होणे, बेशुद्ध होणे ह्यांचा समावेश होतो. ही वैद्यकीय आणीबाणी आहे आणि ताबडतोब रुग्णालयात दाखल करून उपचार करणे आवश्यक आहे.\nबाळांसाठी दालचिनीची निवड आणि साठवणूक\nउत्पादनांमध्ये भेसळ असण्याच्या शक्यतेमुळे तुमच्या बाळासाठी मसाले निवडताना तुम्ही जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. विश्वासू दुकानदाराकडून किंवा विक्रेत्याकडून आणि फक्त सेंद्रिय पद्धतीने पिकवलेली दालचिनी खरेदी केली आहे ह्याची खात्री करा. विकिरणित दालचिनीमध्ये कॅरोटीनॉइड्स आणि व्हिटॅमिन सी कमी प्रमाणात असते, म्हणून नैसर्गिक प्रक्रिया न केलेली दालचिनी निवडा. दालचिनी,. काड्या आणि पावडरच्या स्वरूपात उपलब्ध असते. हवाबंद डब्यात ठेवल्यास, काड्या सुमारे एक वर्ष टिकतात आणि पावडर सुमारे ६ महिने चांगली राहते. पावडरला तीव्र चव आणि गोड वास असला तरी तो कमी काळ टिकतो. जर तुम्हाला तुमच्या बाळाच्या डिशमध्ये सर्व पोषक तत्वांचा अधिक स्वाद हवा असेल तर ही पावडर त्यांच्या स्मूदी किंवा प्युरीमध्ये घाला.\nजर तुम्ही तुमच्या बाळाला पहिल्यांदा दालचिनी देत असाल तर स्किन पॅच टेस्ट करून ऍलर्जीची तपासणी करणे चांगले आहे. जर ऍलर्जी आढळली तर तुम्हाला दालचिनी आहारातून काढून टाकण्याचा सल्ला दिला जाईल. तसेच, जर मूल रक्त पा���ळ करण्यासाठी कोणतेही औषध घेत असेल तर दालचिनी टाळा. सुपरमार्केटमधून खरेदी केलेल्या उत्पादनांची लेबल तपासून त्यामध्ये दालचिनी आहे का हे तपासून पहा. ऍलर्जी बरी करण्यासाठी औषधे नसल्यामुळे, बाळाच्या ऍलर्जीचे व्यवस्थापन करण्यासाठी तुम्हाला बालरोगतज्ञांची मदत घ्यावी लागेल. दालचिनी योग्य प्रमाणात वापरणे चांगले. जास्त दालचिनीमुळे पचनसंस्थेच्या समस्या उद्भवू शकतात.\nतुमच्या बाळाच्या आहारात दालचिनीचा समावेश करण्याचे मार्ग\nदालचिनी हा एक अष्टपैलू मसाला आहे आणि बऱ्याच पदार्थांमध्ये तुम्ही तो घालू शकता. चवीसोबतच, दालचिनी बाळाला पोषक तत्वे प्रदान करते. आहारात त्याचा परिचय देण्यासाठी येथे काही पाककृती आहेत:\nगाजर आणि सफरचंद प्युरी मध्ये दालचिनी घालू शकता\nनारळाच्या दुधात मॅश केलेल्या केळ्यामध्ये दालचिनी घालू शकता\nतांदूळ पुडिंग मध्ये पीच व दालचिनी फ्लेव्हर घालू शकता\nघरी केलेल्या बदामाच्या दुधात दालचिनी घालू शकता\nजोपर्यंत तुमच्या बाळाला दालचिनीची अॅलर्जी होत नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या बाळाला सुरक्षित आणि आनंददायक पद्धतीने कमी प्रमाणात दालचिनी खायला देऊ शकता.\nबाळांसाठी मखाना: फायदे आणि पाककृती\nबाळांसाठी ब्लूबेरी – फायदे, धोके आणि पाककृती\nमुलांसाठी बालदिनाविषयी छोटे आणि मोठे निबंध\nगरोदरपणाच्या १२ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन\nबाळांच्या आहारात चिकनचा समावेश करणे\nबाळांना काकडी देणे सुरक्षित आहे का\nबाळांसाठी जायफळ - फायदे आणि कसे वापरावे\nतुमच्या बाळाला ब्रेडची ओळख केव्हा आणि कशी करून द्याल\nबाळाच्या आहारात पनीरचा समावेश करणे - फायदे आणि पाककृती\n२२ महिन्यांच्या बाळासाठी अन्नपदार्थ - पर्याय, आहारतक्ता आणि पाककृती\nबाळांसाठी स्ट्रॉबेरी - आरोग्यविषयक फायदे आणि धोके\nबाळाला घनपदार्थांची ओळख करून देताना\nबाळाला खजूर देणे: पोषणमूल्य, फायदे आणि खबरदारी\nबाळांच्या आहारात चिकनचा समावेश करणे\nबाळांसाठी मखाना: फायदे आणि पाककृती\nबाळांसाठी शेळीचे दूध: फायदे आणि रेसिपी\n१५ महिन्यांच्या बाळासाठी अन्नपदार्थ - पर्याय, तक्ता आणि पाककृती\nतुमच्या बाळाला डाळिंब कसे द्याल\n१३ महिन्यांच्या बाळासाठी अन्नपदार्थ - पर्याय, आहारतक्ता आणि पाककृती\nलहान बाळांच्या आणि मुलांच्या सर्दी-खोकल्या दरम्यान आवर्जून दिले पाहिजेत आ��ि टाळायला हवेत असे अन्नपदार्थ\nबाळांसाठी अद्रक - आरोग्यविषयक फायदे आणि सुरक्षिततेचे उपाय\nबाळांसाठी चिकू: आरोग्यविषयक फायदे आणि पाककृती\n‘ग’ अक्षरावरून मुलींची अर्थासहित १५० नावे\nमंजिरी एन्डाईत - July 20, 2020\nघरात मुलीचा जन्म म्हणजे लक्ष्मीचा प्रवेश मानला जातो आणि जेव्हा ही लक्ष्मी घरी येते तेव्हा तिचे अस्तित्व अधिक खुलण्यासाठी तिला नाव तर दिलेच पाहिजे. नावाचे महत्व नेहमीच कायम असते, घरातील मोठी मंडळी सुद्धा चांगल्या अर्थाचे नाव निवडण्याचा सल्ला देतात. तसेच हाक मारताना सोपे जावे असे नाव निवडावे. आई वडिलांपासून घरातले लोक, नातेवाईक सगळे बाळाला त्यांना […]\n६ महिन्यांच्या बाळाचे विकासाचे टप्पे\nबाळांना आणि लहान मुलांना होणाऱ्या कांजिण्या\nप्रसूतीनंतरचे लैंगिक संबंध – किती वेळ वाट पहावी\nछोट्या मुलांसाठी लिखाणाचे ८ खेळ\nमंजिरी एन्डाईत - August 20, 2019\nतुमच्या ४ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास\nगरोदरपणातील विषमज्वर (टायफॉईड): कारणे,लक्षणे आणि उपचार\nकेळं बाळांसाठी चांगले आहे का\nबाळाला पोटात असताना उचकी लागणे – हे सामान्य आहे का\nह्या संकेतस्थळावरील माहिती ही ढोबळ स्वरूपाची आहे आणि फक्त शिक्षित करण्याच्या हेतूने ती उपलब्ध आहे. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ किंवा संबंधित आरोग्य सेवा प्रदाता ह्यांच्या सल्ल्याला ती पर्यायी ठरू शकत नाही. आपणास स्वतःच्या अथवा आपल्या बाळाच्या किंवा मुलाच्या आरोग्यविषयक शंका असतील तर कृपया आपल्या वैद्यांशी संपर्क साधावा. आपण हे लक्षात घ्यावे की ह्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या संवाद प्रक्रियेला मर्यादा आहेत. तुम्हाला लागणारी मदत किंवा मिळणारा प्रतिसाद हा फक्त लेखकाकडून दिला जातो. पेरेंटिंग.फर्स्टक्राय.कॉम कुठल्याही चुका, वगळलेली माहिती किंवा कुठलेही चुकीचे भाष्य ह्यांची जबाबदारी घेत नाही. हे संकेतस्थळ वापरताना तुम्हाला सर्व अटी व शर्ती बंधनकारक आहेत असे निर्देशीत करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00692.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://navanirmiti.in/%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%95/%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2022-01-23T21:09:44Z", "digest": "sha1:WGFLCYWCVPNCBRA6GRAPO5CQ2NIZNZDE", "length": 6645, "nlines": 84, "source_domain": "navanirmiti.in", "title": "मित्र एक चांगला – नवनिर्मिती", "raw_content": "\nआंतरराष्ट्रीय मैत्रीदिन ५ ऑगस्ट रोजी (ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार) साजरा होत आहे. त्यानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. रक्ताच्या नात्यांच्या मर्यादा जिथे स्पष्ट होतात तिथून मैत्रीच्या नात्याची सुरुवात होते. मैत्रीकरता सामाजिक किंवा आर्थिक पत, वय, लिंग असे भेद आड येत नाहीत. आजच्या इंटरनेटच्या जमान्यात तर भौगोलिक अंतरही मैत्रीच्या आड येत नाही. अशाच माझ्या कैक योजनं दूर पसरलेल्या मित्रमंडळाला ही कविता समर्पित.\nशाळेमध्ये अपूर्ण आहे गॄहपाठाची वही\nप्रगतीपुस्तकावरी विसरलो जरी वडिलांची सही\nआर्इवडिलांची मदत मागण्या नाही काही अर्थही\nउरला सुरला धीर कुडीतून तुमच्या जर पांगला\nवही सहीच्यासाठी असावा मित्र एक चांगला || १ ||\nतुम्ही तिच्यावर मरता ठाऊक होते हे गावाला\nप्रसंग आला बाका जेव्हा कळे तिच्या भावाला\nतुमचा भाऊ बहीण तयांची मदत फक्त नावाला\nमिलन मनांचे व्हावे ज्याने चंगं असा बांधला\nप्रेमभंग कथण्यास असावा मित्र एक चांगला || २ ||\nगॄहस्थाश्रम नित्य नव्या खर्चांनी करी बेजार\nनव्या नव्या गरजा उद्भवती नवे नवे आजार\nअपत्य पडती कमी समजण्या चिंता तुझ्या हजार\nमदत नाही पण व्यथा ऐकण्या सवे तुझ्या थांबला\nविरंगुळा देण्यास असावा मित्र एक चांगला || ३ ||\nवार्धक्याने सुरू जाहली शारीरिक कुरबुर\nसायंकाळी आयुष्याच्या अनामिक हुरहूर\nआपुले मन गोंजारत राही पत्नी मनाने दूर\nतुझे रंजणे ऐकून तरीही जो न कधी गांजला\nमरणाला हसण्यास असावा मित्र एक चांगला || ४ ||\nनातलगांची तुझ्या भोवती नसे कधी कमतरता\nदाम अपेक्षांचे मोजावे लागे नात्यांकरता\nकोणाचे मन कधी दुखावे सतत असे शक्यता\nमतभेदांना मनात ठेवून जो न कधी भांडला\nनात्यांच्या पलीकडे असावा मित्र एक चांगला || ५ ||\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nपुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.\nचांगलं तेवढं घ्यावं जानेवारी 20, 2022\nभारत रत्न खान अब्दुल गफार खान जानेवारी 18, 2022\nभारत रत्न भीमसेन जोशी जानेवारी 18, 2022\nसंदीप दांडेकर commented on आई\nविशाल शिंदे commented on आई\nकाव्यकथा काव्यगाथा प्रेमकाव्य बालकाव्य भक्तिकाव्य भारत रत्न रामायण लघुकथा लघुकथासंग्रह वस्तुवाचक वैचारिक कविता वैज्ञानिक / तात्वज्ञानिक कविता व्यक्तिवाचक कविता सणावली स��माजिक कादंबरी स्थलवाचक कविता\n© २०१८-२१, नवनिर्मिती | संकेतस्थळ श्रेय - वेब वर्चुओसो", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00692.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.nilkantheshwarsamachar.page/2020/04/kjueMa.html", "date_download": "2022-01-23T21:29:56Z", "digest": "sha1:KJTTGUXG7SBKGYRPS3JQRBRO5JL46Y6G", "length": 6587, "nlines": 35, "source_domain": "www.nilkantheshwarsamachar.page", "title": "कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर जिल्हातुन येणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करावी -राज्यमंत्री संजय बनसोडे", "raw_content": "\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर जिल्हातुन येणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करावी -राज्यमंत्री संजय बनसोडे\nApril 25, 2020 • विक्रम हलकीकर\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर जिल्हातुन येणाऱ्या\nलोकांवर कडक कारवाई करावी\nलातूर :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात लॉक डाऊन चा दुसरा टप्पा सुरू आहे. लातूर जिल्ह्यात ही कोरोना प्रतिबंधासाठी विविध उपाययोजना उपाय योजना राबविल्या जात आहेत. त्याच अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व सीमा अधिक कडक कराव्यात. कोणत्याही नागरिकांना अत्यावश्यक कारणाशिवाय यात सुट देऊ नये. या काळात नियमाचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकावर अत्यंत कठोर कारवाई प्रशासनानेही करावे असे निर्देश राज्याचे पर्यावरण, पाणी पुरवठा, सार्वजनिक बांधकाम, भूकंप पुनर्वसन, रोजगार हमी योजना व संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले.\nलातूर जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय लातूर येथे आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीला जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, पोलीस अधीक्षक राजेंद्र माने उपस्थित होते.\nराज्यमंत्री संजय बनसोडे यांनी सूचित केले की, परजिल्हातुन किंवा परराज्यातुन आलेल्या नागरिकांना संस्थात्मक विलीनीकरण कक्षात ठेवावे, शहरी भागातील नगरसेवकांनी आपल्या भागात मुंबई व पुणे येथून आलेल्या नागरिकांची माहिती प्रशासनाला दयावी बाहेरून आलेल्या नागरिकांना विलगीकरण कक्षातच ठेवावे.\nलातूर जिल्ह्यात प्रशासनामार्फत राबविण्यात येत असलेला अँटी कोरोना फोर्स हा उपक्रम अतिशय उपयुक्त आहे. याच्या माध्यमातून प्रत्येक गावात अनेक युवक खुप चांगले काम करीत आहेत. गावात येणाऱ्या प्रत्येकाची चौकशी करूनच गावात प्रवेश दिला जात आहे. या उपक्रमाला नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन राज्यमंत्री बनसोडे यांनी केले आहे.\nलॉक डाउन काळात परजिल्हातुन अवैध रित्या आलेल्या नागरिकां��र कठोर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिली. तर जिल्ह्याच्या सर्व सीमा वर कडक नाकाबंदी करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक राजेंद्र माने यांनी दिली.\nश्री हावगीस्वामी महाविद्यालयातील बारावीच्या निकालाची उज्ज्वल परंपरा कायम.\nJuly 17, 2020 • विक्रम हलकीकर\n*महाराष्ट्र महाविद्यालयात कृषी दिनानिमित्त वृक्षारोपन\nJuly 01, 2021 • विक्रम हलकीकर\nमतदार यादीतील नाव वगळणे, समाविष्ठ करणे व दुरुस्ती करुन घेण्याचे आवाहन\nउदगीर शहरामध्ये पर्यावरण,आरोग्य संवर्धन आणि प्रदूषमुक्तीसाठी आयोजित भव्य सायकल रलीमध्ये उदगीरकरांनी सहभागी व्हावे मुख्याधिकारी भारत राठोड\nबेवारस पडलेल्या इसमाचा जीव वाचविला : माजी नगरसेवक अहमद सरवर यांची तत्परता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00692.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://marathimadhe.in/mother-maiden-name-meaning-in-marathi/", "date_download": "2022-01-23T21:25:11Z", "digest": "sha1:AMEEVQ6JQW4NORULNGT3KKSLUK5VZJ3B", "length": 7048, "nlines": 54, "source_domain": "marathimadhe.in", "title": "Mother Maiden Name Meaning In Marathi | मदर मेडेन नेम मराठी मध्ये - Share Market in Marathi | Marathi Share Market", "raw_content": "\nनमस्कार मित्रांनो या पोस्ट मध्ये मी आपल्याला mother Maiden Name विषयी माहिती सांगणारं आहे. अनेक वेळा आपण विविध सरकारी कार्यालयात अथवा कोणत्याही ठिकाणी फॉर्म भरायला जातो तेव्हा आपल्याला Mother Maiden Name विचारले जाते मात्र आपल्याला नक्की या गोष्टीचा अर्थ कळत नाही आणि आपण चुकीची माहिती पण भरू शकतो हे टाळण्यासाठी What is mother Maiden Name in Marathi समजून घेणे फार गरजेचे आहे.\nMother Maiden Name म्हणजे आईचे लग्ना अगोदरचे नाव होय. Mother Maiden Name अनेक वेळा form भरताना विचारले जाते. समजा आपल्या आईचे आताचे नाव शामल शिवाजी कावळे आहे आणि तिचे लग्न पत्रिकेवर नाव कविता बुधाजी पाटील असे होते. तर या उदाहरणात mother Maiden Name म्हणून कविता बूधजी पाटील वापरता येते.\nमदर मेडन नेम अर्थ काय / मदर मेडन नेम मराठी म्हणजे काय\nसोप्या मराठी भाषेत , आपण असे म्हणू शकतो की “आईचे पहिले नाव” हे तुमच्या आईचे लग्नापूर्वीचे संपूर्ण नाव, म्हणजेच तिचे खरे कुटुंब (पालकांचे नाव आणि आडनाव).म्हणजे ती मुलगी किंवा तरुणी असताना लग्नापूर्वी तिने वापरलेले नाव.\nमेडेन म्हणजे अविवाहित स्त्री होय.तसे पाहिले तर जगातील बहुतेक संस्कृतींमध्ये, जेव्हा एखादी स्त्री विवाहित असते, तेव्हा ती तिच्या पतीच्या कुटुंबाचे कौटुंबिक नाव लावते, म्हणून तिचे नाव बदलते. तर जुन्या न���वाला Maiden Name म्हणून संबोधले जाते.\nहे पण नक्की वाचा :\nAbacus meaning in Marathi | अबॅकसचा मराठी मध्ये अर्थ काय होतो \nAbacus meaning in Marathi | अबॅकसचा मराठी मध्ये अर्थ काय होतो \nShare Market Basics In Marathi | शेअर मार्केट बेसिक्स मराठीत\nइंडियन ऑईल दक्षिण विभाग नोकरी महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00693.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"}
+{"url": "https://marathiparenting.firstcry.com/articles/category/%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%A3/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%98%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%9C/?amp", "date_download": "2022-01-23T21:44:16Z", "digest": "sha1:VHOZG6OGDJUSA4AW4GSYHSJUFSZ5FFA5", "length": 13998, "nlines": 113, "source_domain": "marathiparenting.firstcry.com", "title": "प्रसूतीनंतरची काळजी - टाके, औदासिन्यातून बाहेर येणे, वजन कमी करणे - Firstcry Parenting मराठी", "raw_content": "\nगरोदरपणामुळे तुम्हाला तुमच्या शरीराविषयी जास्त कळू लागते आणि गरोदरपणाच्या संपूर्ण कालावधीत झालेल्या बदलांशी ते जुळवून घेऊ लागते. तथापि, बाळाच्या जन्मानंतर सुद्धा आईच्या शरीरात अनेक बदल घडत असतात. बर्याच मातांना शस्त्रक्रियेनंतरही त्यांच्या नितंबांमध्ये वेदना जाणवते आणि गर्भाशयातून बाळ बाहेर आले तर गुडघ्यात विचित्र दुखू लागते. बाळाला जन्म दिल्यानंतर सांधेदुखीच्या त्रासामुळे सतत तीव्र वेदना होऊ लागतात आणि […]\nबाळाच्या जन्मानंतर भारतातील बाळंतपणाची पद्धत\nयशस्वीरित्या निरोगी बाळाला जन्म देणे ही आई आणि बाळ दोघांसाठी एक मोठी कामगिरी आहे. प्रसूतीची संपूर्ण प्रक्रिया आई आणि बाळ दोघांवर परिणाम करते कारण त्यामुळे दोघांच्या शरीरावर ताण येत असतो. या टप्प्यावर, आई खूप असुरक्षित असते कारण तिची रोगप्रतिकारक शक्ती सर्वात कमकुवत असते आणि तिच्या शरीराची सगळी ऊर्जा बाळाला जन्म देण्यावर केंद्रित असते. दुसरीकडे, बाळाला […]\nगर्भपात हा कोणत्याही स्त्रीसाठी एक वाईट अनुभव असतो. गर्भपात झाल्यानंतर बरे होण्यासाठी विश्रांती, भावनिक आधार आणि निरोगी आहाराची आवश्यकता असते. गर्भपात झाल्यानंतर त्वरित बरे होण्यासाठी कुठला आहार घेतला पाहिजे ते ह्या लेखामध्ये दिलेले आहे. गर्भपात झालेल्या स्त्रीसाठी कुठला आहार पोषक आहे आणि कुठला नाही त्याविषयीचे स्पष्टीकरण सुद्धा ह्या लेखाद्वारे केलेले आहे. गर्भपाताची प्रमुख कारणे गर्भपात […]\nसिझेरियन प्रसूती नंतरची पाठदुखी: कारणे आणि उपचार\nजर एखाद्या गर्भवती महिलेला काही वैद्यकीय समस्या असतील किंवा नैसर्गिक प्र��ूतीसाठी बाळ योग्य स्थितीत नसेल तर बहुतेक डॉक्टर बाळाला जन्म देण्यासाठी सिझेरियन शस्त्रक्रिया करतात. सी-सेक्शन मुळे बाळ सुरक्षित राहते परंतु, बऱ्याच स्त्रियांना सी-सेक्शन नंतर कंबरदुखीचा त्रास होतो. त्यासोबतच टाके दुखत असतात आणि नेहेमीच्या शस्त्रक्रियेच्या वेदना सुद्धा असतातच. जरी ह्या वेदना बाळाच्या जन्मामुळे आणि गरोदरपण संपत […]\nनॉर्मल प्रसूतीनंतर पडणारे टाके: काळजी कशी घ्यावी आणि लवकर बरे कसे व्हावे\nनॉर्मल प्रसूतीनंतर टाके पडणे खूप सामान्य आहे आणि बऱ्याच वेळा पहिल्यांदाच आई होणाऱ्या स्त्रियांना ह्याचा अनुभव घ्यावा लागेल. प्रसूतिशास्त्रज्ञांनी हे स्पष्ट केले आहे नॉर्मल प्रसूतीदरम्यान योनिमार्गाच्या भित्तिका फाटणे सामान्य आहे आणि त्या आणखी फाटण्यापासून रोखण्यासाठी आणि संसर्ग टाळण्यासाठी टाके आवश्यक असतात. टाक्यांना सुरुवातीला सूज असते आणि ते बरे होण्यास सुरवात होते तेव्हा त्यांना खाज सुटते. […]\nप्रसूतीनंतरची मालिश – एक मार्गदर्शिका\nगरोदरपणाचा काळ हा दीर्घ आणि धकाधकीचा असू शकतो. ह्या काळात आपले शरीर बर्याच बदलांमधून जात असते. आपल्या शरीरास पूर्वीच्या स्थितीत परत आणण्यासाठी शरीराला मालिश करण्यासारखे दुसरे काहीही नाही. प्रसूतीनंतर मालिश केल्याने गरोदरपणात बदललेल्या स्नायू आणि ऊतींना बळकटी देण्यावर भर दिला जातो जेणेकरून तुमचे शरीर नैसर्गिक रित्या आधीसारखे बळकट होईल. प्रसूतीनंतरची मालिश (पोस्टनेट्ल मसाज) म्हणजे काय\nप्रसूतीनंतरचा कालावधी म्हणजेच पोस्ट –पार्टम पीरियड हा नुकत्याच आई झालेल्या स्त्रीच्या आयुष्यातील एक अनिवार्य टप्पा आहे. तो प्रसूतीनंतरच सुरू होतो आणि आई गर्भधारणेच्या आधीच्या स्थितीत परत येते तेव्हा तो संपतो. साधारणत: सहा ते आठ आठवड्यांपर्यंतचा हा कालावधी असतो. ह्या काळात तुम्हाला तुमच्या शरीराची अत्यंत काळजी घेण्याची आवश्यकता असते त्यासाठी पुरेशी विश्रांती, यॊग्य पोषण आणि झोपेची […]\nप्रसूतीनंतरचे लैंगिक संबंध – किती वेळ वाट पहावी\nगर्भारपण हा आयुष्यातील असा एक टप्पा असतो जेव्हा शरीरात खूप बदल होत असतात. बाळाच्या जन्मानंतर शरीर पूर्ववत होण्यासाठी थोडा वेळ लागतो. गर्भधारणेनंतर शरीर पूर्णपणे पूर्ववत होण्यासाठी आईने स्वतःची विशेष काळजी घेतली पाहिजे. ज्या क्रिया करण्यासा���ी शरीरावर ताण येतो किंवा खूप ऊर्जा लागते अशा क्रिया डॉक्टरांशी संपर्क साधून चर्चा केल्यानंतरच कराव्यात. आणि अशीच एक क्रिया म्हणजे […]\nप्रसूतीनंतर खावेत असे २० भारतीय अन्नपदार्थ\nगर्भधारणेच्या आधी, बऱ्याच स्त्रियांना बरेचसे अन्नपदार्थ टाळण्याचा सल्ला दिला जातो. मसालेदार पदार्थ तर अजिबात नाही तसेच तळलेल्या वस्तू बाजूला ठेवण्यास सांगितले जाते, त्यामुळे स्त्रियांना ते अन्नपदार्थ उलट जास्त खावेसे वाटतात. परंतु एकदा प्रसूती झाली म्हणजे ह्याचा अर्थ असा नाही की तुम्हाला हवं ते तुम्ही लगेच खाऊ शकता. प्राथमिकरित्या प्रसूतीनंतरच्या आहाराचा भाग म्हणून कोणते अन्नपदार्थ खाऊ […]\nदर महिन्याला होणारा बाळाचा विकास\nमोठी मुले (५-८ वर्षे)\nटॉईज, बुक्स अँड स्कुल\nबर्थ डे अँड गिफ्ट्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00693.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/tag/ramiz-raja/lite/", "date_download": "2022-01-23T22:13:29Z", "digest": "sha1:2SLLEZ356FWVTIBIK4HMYYYNNGDXEIR5", "length": 13024, "nlines": 251, "source_domain": "www.loksatta.com", "title": "ramiz raja Archives - Loksatta", "raw_content": "सोमवार, २४ जानेवारी, २०२२\nPCB अध्यक्ष रमीझ राजांचा ‘मास्टरप्लॅन’; दरवर्षी भिडणार भारत आणि पाकिस्तान\nटी-२० विश्वचषक २०२१ दरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शेवटचा सामना पाहायला मिळाला होता.\n१४ वर्षीय मुलीवर बलात्कार प्रकरण : ‘त्या’ पाकिस्तानी क्रिकेटपटूवर रमीझ राजा संतापले; म्हणाले, ‘‘अशा गोष्टी…”\nखेळाडूविरोधात FIR दाखल झाल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं आपलं मत दिलं.\n रमीझ राजांचे संकेत; म्हणाले, ‘‘तिरंगी मालिकेसाठी…”\nपाकिस्तानात चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन होणार आहे. राजा म्हणाले…\n IPL फायनलसाठी गांगुलीनं पाकिस्तानच्या रमीझ राजांना दिलं होतं निमंत्रण, पण…\nबाबर आझमच्या नेतृत्वातील पाकिस्तान संघ कालच यूएईत पोहोचला आहे.\n“अश्विनला सोडलं आणि मला…”, पंतप्रधान इम्रान खाननंतर पाकिस्तानच्या ‘या’ माजी खेळाडूनं गायलं रडगाणं\n“माझ्यावर आरोप लावण्यापूर्वी अश्विनला सहा महिने गोलंदाजी करण्यास बंदी घातली होती, पण..”\nT20 World Cup : “भारताला हरवा आणि मिळवा…”, रमीझ राजांची पाकिस्तानी खेळाडूंना ‘बंपर’ ऑफर\n२४ ऑक्टोबरला भारत-पाकिस्तान संघ आमनेसामने येणार आहे.\n‘‘आधी भारतीय संघ आमच्या निशाण्यावर होता, आता…”, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष भडकले\nरमीझ राजा म्हणाले, ‘‘….बाकीचे संघ पा��िस्तानशी खेळण्यासाठी रांगा लावतील.”\nभिवंडीत स्वबळावर काँग्रेसचा झेंडा फडकवा-पटोले\nभारत-आफ्रिका एकदिवसीय मालिका : भारताची पाटी कोरी; निसटत्या विजयासह आफ्रिकेचे एकदिवसीय मालिकेत वर्चस्व; चहरची झुंज अपयशी\nमहिला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धा : यजमान भारताचे आव्हान संपुष्टात; १२ फुटबॉलपटू करोनाबाधित झाल्याने चायनीज तैपेईविरुद्धचा सामना रद्द\nटाटा स्टील मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धा : विदित, प्रज्ञानंद पराभूत; अर्जुन अग्रस्थानी\n‘भाजपची आणीबाणी मोडून काढूया’ उद्धव ठाकरे यांचा घणाघात; देशव्यापी पक्षविस्ताराचे शिवसैनिकांना आवाहन\nयंदा कठोर उपाययोजना की लोकानुनय; ‘लोकसत्ता विश्लेषण’ कार्यक्रमातून अर्थसंकल्पाचा वेध\nमुंबईवर धूलिकणांचे मळभ; तापमानात मोठी घट\nशाळा आजपासून; नियमांबाबत संभ्रम; शिक्षण आणि आरोग्य विभागाच्या धोरणांमध्ये विसंगती\nओमायक्रॉन समूह संसर्गाच्या टप्प्यावर; ‘इन्साकॉग’च्या अहवालातील इशारा\nमध्य वैतरणा धरणावर ऊर्जा प्रकल्पाची निर्मिती; पालिका स्तरावर देशातील पहिला उपक्रम : १०० मेगावॉटची क्षमता\nमुंबईत सुमारे ८८ टक्के रुग्ण ओमायक्रॉनचे; कस्तुरबा प्रयोगशाळेतील जनुकीय अहवालातून स्पष्ट\nप्रसिद्ध अभिनेत्रीची स्तनाच्या कर्करोगाशी झुंज, टक्कल केलेल्या स्थितीत जाहिरातीसाठी केलेले फोटोशूट चर्चेत\nPHOTOS: हाडं गोठवणारी थंडी, सतत पडणारा बर्फ…त्यातूनही लसीकरण सुरूच; आरोग्य कर्मचाऱ्यांच्या चिकाटीला सलाम\nPhotos: बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त कलाकार चेतन राऊत यांनी तब्बल ५० हजार दिव्यांपासून साकारले पोर्ट्रेट\n“मुख्यमंत्री, तुम्ही गप्प का काटकसरीच्या नावाखाली शेतकर्यांचाच गळा घोटला जात असेल तर…”; राजू शेट्टींचा इशारा\nशिवसेनेचा बालेकिल्ल्यातच एकनाथ खडसेंना धक्का, बोदवड नगरपंचायतीवर फडकवला भगवा; गिरीश महाजनही अपयशी\nभाजपाच्या १२ आमदारांच्या निलंबनाच्या याचिकेवरील निर्णय सुप्रीम कोर्टाने ठेवला राखून; ठाकरे सरकारवर ओढले ताशेरे\n“३ लाख से मेरा क्या होगा…”, आयुष शर्मावर आली लोन घेण्याची वेळ\nआयफोनच्या रिंगटोनची नक्कल करणारा हा ‘टॅलेंटेड पोपट’ होतोय VIRAL, ऐकून तुम्हीही व्हाल हैराण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00693.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://www.nilkantheshwarsamachar.page/2020/06/25-24-01-8O_FpK.html", "date_download": "2022-01-23T20:44:06Z", "digest": "sha1:RDGETC2UU464VDB5NE2B7O73MZGVO2GO", "length": 4432, "nlines": 32, "source_domain": "www.nilkantheshwarsamachar.page", "title": "लातुर 25 पैकी 24 निगेटीव्ह 01पॉझिटीव्ह", "raw_content": "\nलातुर 25 पैकी 24 निगेटीव्ह 01पॉझिटीव्ह\nJune 07, 2020 • विक्रम हलकीकर\nलातुर 25 पैकी 24 निगेटीव्ह 01पॉझिटीव्ह\nलातूर: विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिनांक 07.06.2020 रोजी लातुर जिल्हयातील एकुण 25 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील 15 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 14 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असून एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.\nसदर व्यक्ती औसा तालुक्यातील येल्लोरी येथील असून मुंबई येथून प्रवास करून आलेली आहे. त्यांना ताप, खोकला, अंगदुखी अशी लक्षणे असून त्यांना निमोनिया असल्याचे कोरोना विलगीकारण कक्षाचे प्रमुख डॉ. मारुती कराळे यांनी दिली.\nउपजिल्हा रुग्णालय, निलंगा 01, औसा 08, कासारशिरसी 01 असे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्या सर्व व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत\nअसे लातुर जिल्हयातील एकुण 25 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 24 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन एका व्यक्तींचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे अशी माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.\nश्री हावगीस्वामी महाविद्यालयातील बारावीच्या निकालाची उज्ज्वल परंपरा कायम.\nJuly 17, 2020 • विक्रम हलकीकर\n*महाराष्ट्र महाविद्यालयात कृषी दिनानिमित्त वृक्षारोपन\nJuly 01, 2021 • विक्रम हलकीकर\nउदगीर शहरामध्ये पर्यावरण,आरोग्य संवर्धन आणि प्रदूषमुक्तीसाठी आयोजित भव्य सायकल रलीमध्ये उदगीरकरांनी सहभागी व्हावे मुख्याधिकारी भारत राठोड\nमतदार यादीतील नाव वगळणे, समाविष्ठ करणे व दुरुस्ती करुन घेण्याचे आवाहन\nबेवारस पडलेल्या इसमाचा जीव वाचविला : माजी नगरसेवक अहमद सरवर यांची तत्परता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00693.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://barshilive.com/married-a-9-year-old-girl-i-love-wife-status-reveals-incident-types-in-mohol-taluka/", "date_download": "2022-01-23T21:26:37Z", "digest": "sha1:U2HKVHG353BYOB5PUHWLGP35VSZSKZX5", "length": 9870, "nlines": 97, "source_domain": "barshilive.com", "title": "९ वर्षाच्या मुलीसोबत केले लग्न; ‘आय लव बायको’ स्टेटसमुळे घटना उघडकीस; मोहोळ तालुक्यातील प्रकार", "raw_content": "\nHome स्थानिक बातम्या ९ वर्षाच्या मुलीसोबत केले लग्���; ‘आय लव बायको’ स्टेटसमुळे घटना उघडकीस; मोहोळ...\n९ वर्षाच्या मुलीसोबत केले लग्न; ‘आय लव बायको’ स्टेटसमुळे घटना उघडकीस; मोहोळ तालुक्यातील प्रकार\n९ वर्षाच्या मुलीसोबत केले लग्न; ‘आय लव बायको’ स्टेटसमुळे घटना उघडकीस; मोहोळ तालुक्यातील प्रकार\nमोहोळ : पेनूर येथील एका ९ वर्षाच्या लहान मुलीबरोबर बालविवाह करून देव कार्यासाठी तीर्थक्षेत्राला गेलेल्या कोन्हेरी येथील त्या नवरदेवासह त्याचे आई-वडील व मुलीच्या आईवर मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुलगी व आई गायब झाले आहे. पोलिस पथक त्यांचा शोध घेत आहेत.\nआमच्या फेसबुक पेज ला लाईक करा\nयाबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पेनूर (ता. मोहोळ) येथील एका केवळ नऊ वर्षाच्या मुली बरोबर दिनांक ३० नोव्हेंबर रोजी कोन्हेरी येथील नात्यातीलच अविनाश दाजी शेळके (वय २१) याचा बालविवाह मुलीची आई व मुलाचे आई वडील यांनी संगनमताने केला होता.\nदरम्यान हे नवविवाहीत जोडपं देवदर्शनासाठी तीर्थक्षेत्राला गेले होते. त्या ठिकाणचे काही फोटो नवरदेवाने त्याच्या मोबाईलवर ‘आय लव बायको’ असे स्टेटस ठेवले होते. त्या ठेवलेल्या फोटोंचा स्क्रीनशॉट काढत अज्ञात व्यक्तीने सोलापूर येथील महिला व बाल विकास कार्यालयातील चाईल्ड लाईन १०९८ या संपर्क क्रमांकावर फोन करत या बाल विवाहाची माहिती दिली.\nघटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अतुल वाघमारे, सदस्य योगेश स्वामी, दत्तात्रेय शिर्के यांच्या पथकाने मोहोळ पोलिसाशी संपर्क करत त्या ठिकाणाहून पोलिस कर्मचाऱ्यांची मदत घेऊन कोन्हेरी येथे जाऊन चौकशी केली.\nअविनाश याने त्याच्या नातेवाईकाची नऊ वर्षाच्या मुलीबरोबर विवाह केल्याचे लक्षात आल्यानंतर दाजी भीमराव शेळके, तारामती दाजी शेळके व नवरदेव अविनाश दाजी शेळके व पीडित मुलीची आई यांच्या विरोधात बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ चे कलम ९ , १० , ११ , भारतीय दंड विधान कलम ३४ अन्वये अतुल वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार या चौघा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.\nदरम्यान मुलीची आई व पीडित मुलगी सध्या बेपत्ता असून पोलिस त्यांचा शोध घेत आहे. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लोबो चव्हाण करीत आहेत.\nPrevious articleवैराग नगरपंचायत तिरंगी लढत फायनल;13 जागेसाठी 48 उमेदवार रिंगणात\nNext articleधाराशिव जिल्ह���यात ओमायक्रॉनचा प्रवेश; बावी येथील दोघांचे अवाहल पॉझिटिव्ह\nवृक्ष संवर्धन समिती च्या वतीने गच्चीवरील बाग तसेच परसबाग स्पर्धेच आयोजन\n अलीपुर रोड परिसरातून महिलेचे गंठण भरदिवसा लंपास; २ जणां विरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल\nबार्शी शेअर मार्केट घोटाळा: विशाल फटे याला 10 दिवसांची पोलीस कोठडी; वाचा सविस्तर काय घडले कोर्टात\nवैरागच्या विकासासाठी भूमकर यांच्या पाठीशी ताकद उभी करणार-रोहित पवार\nवृक्ष संवर्धन समिती च्या वतीने गच्चीवरील बाग तसेच परसबाग स्पर्धेच आयोजन\nनिमित्त बार्शीतील कथित शेअर घोटाळ्याचे : रोडपती…. करोडपती…. वाचा सविस्तर-\n अलीपुर रोड परिसरातून महिलेचे गंठण भरदिवसा लंपास; २ जणां विरुद्ध...\nसोलापुरात शेततळ्यात बुडून आईसह दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू\nवैराग मध्ये एक पतिपत्नी विजयी तर एक पतिपत्नी पराभूत\nचिंताजनक: बार्शीत तीन दिवसात २७१ नवे कोरोना रुग्ण सापडले\nराष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष काका साठेंनी झेडपीच्या आवारात लगावली एकाच्या ‘कानाखाली’ |...\nवैराग नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या निरंजन भूमकरांची एकहाती झेंडा-भाजप चार तर शिवसेना...\nबार्शी शेअर मार्केट घोटाळा: विशाल फटे याला 10 दिवसांची पोलीस कोठडी;...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00694.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtralokmanch.com/2021/11/12/tripura-violence-case-violent-turnout-in-malegaon-stone-pelting-by-protesters/", "date_download": "2022-01-23T20:42:10Z", "digest": "sha1:UPUYLL7UPNEH73DJVQXA7DR7RHL2RJLX", "length": 8698, "nlines": 105, "source_domain": "maharashtralokmanch.com", "title": "त्रिपुरा हिंसाचार प्रकरण : मालेगावमध्ये बंदला हिंसक वळण; आंदोलकांकडून दगडफेक - Maharashtra Lokmanch", "raw_content": "\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने भव्य रोजगार मेळावा संपन्न\nअनुप जलोटा, राहुल देशपांडे यांच्या गायनाने १५ व्या वसंतोत्सवाचा समारोप\nबाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त येरवडा गावात शिवसेना शाखा वार्ता फलकाचे उद्घाटन\nबाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेनेतर्फे पोलिसांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप\nनाना पटोलेंचे वक्तव्य दारुड्या गावगुंडासारखे – चंद्रकांत पाटील\nत्रिपुरा हिंसाचार प्रकरण : मालेगावमध्ये बंदला हिंसक वळण; आंदोलकांकडून दगडफेक\nमालेगाव : त्रिपुरामध्ये मुस्लिम समाजावर होत असलेल्या आत्याचाराच्या निषेधार्थ मालेगावमध्ये बंद पुकारण्यात आला. पण, या बंदला हिंसक वळण लागले असून आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीमध्ये 3 पोलीस अधिकारी, 7 कर्मचारी आणि 2 नागरिक जखमी झाले आहेत. तर दगडफेक करून तोडफोड करणाऱ्या 3 संशयितांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती आहे. सध्या या भागात तणावाचे वातावरण असून येथे पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.\nगेल्या काही दिवसांपासून त्रिपुरामध्ये मुस्लिम समाजावर आत्याचारा होत असल्याच्या घटना घडत आहेत. याच्या निषेधार्थ महाराष्ट्रात ठिकठिकाणी वेगवेगळ्या संघटनांकडून बंद पुकारण्यात आला होता. नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्येही बंद पुकारण्यात आला होता. व्यापारी,दुकानदार, नागरिकांनी कडकडीत बंद पाळला. त्यामुळे नेहमी गजबजून असलेल्या मालेगावात शुकशुकाट पसरला होता. मनमाडमध्ये देखील व्यवहार बंद ठेऊन हिंसाचाराचा निषेध केला. दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मुस्लिम संघटनांनी केली आहे.\nदिवसभर शांततेत चाललेल्या बंदला संध्याकाळी हिंसक वळण लागले. काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्यात. या घटनेमध्ये 3 पोलीस अधिकारी,7 कर्मचारी आणि 2 नागरिक जखमी झाले आहे. परिस्थिती नियंत्रणात आली आहे.\n← नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून जिल्हाधिकाऱ्यांनी काम करावे-राज्यमंत्री अब्दुल सत्तार\nकरदात्यांसाठी ‘जीएसटी’मध्ये सकारात्मक बदल – धनंजय आखाडे →\nअमरावतीत हिंदुंची उत्स्फूर्त प्रतिक्रिया; अब हिंदू मार नही खाएगा-चंद्रकांत पाटील\nत्रिपुरा हिंसाचार प्रकरण : अमरावतीत भाजपच्या बंदला हिंसक वळण\nदंगली पेटवून महाराष्ट्र अशांत करण्याचे भाजपाचे षडयंत्र – नाना पटोले\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने भव्य रोजगार मेळावा संपन्न\nअनुप जलोटा, राहुल देशपांडे यांच्या गायनाने १५ व्या वसंतोत्सवाचा समारोप\nबाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त येरवडा गावात शिवसेना शाखा वार्ता फलकाचे उद्घाटन\nबाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेनेतर्फे पोलिसांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप\nनाना पटोलेंचे वक्तव्य दारुड्या गावगुंडासारखे – चंद्रकांत पाटील\nAFC Women’s Asia Cup – चीनचा इराणविरुद्ध दणकेबाज विजय\nपुणेकरांना किंचित दिलासा – रविवारी 6 हजार 299 नवीन कोरोना रुग्ण\nपद्मविभूषण पं बिरजू महाराज यांना नंदकिशोर कल्चरल सोसायटी द्वारे भावपूर्ण श्रद्धांजली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00694.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6_%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%A1_%E0%A4%B6%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2022-01-23T21:17:27Z", "digest": "sha1:RETRFYXQT2HOQOW3OAX2SZ3GZ42IKPX4", "length": 1976, "nlines": 28, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "द कलेक्टेड शॉर्ट स्टोरीज (जेफ्री आर्चर) - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nद कलेक्टेड शॉर्ट स्टोरीज (जेफ्री आर्चर)\n(द कलेक्टेड शॉर्ट स्टोरीज या पानावरून पुनर्निर्देशित)\nद कलेक्टेड शॉर्ट स्टोरीज हे जेफ्री आर्चरने लिहिलेल्या लघुकथांचे १९९७ साली प्रकाशित झालेले संकलित पुस्तक आहे.\nLast edited on १४ डिसेंबर २०१४, at ००:२५\nया पानातील शेवटचा बदल १४ डिसेंबर २०१४ रोजी ००:२५ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00694.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://todmarathi.com/tag/politics/", "date_download": "2022-01-23T22:23:31Z", "digest": "sha1:FBNKQBFQHYXBT2FUHVLZYXSH745O7K7Z", "length": 10304, "nlines": 150, "source_domain": "todmarathi.com", "title": "Politics Archives - TOD Marathi", "raw_content": "\nभाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी समिति बैठक संपन्न; साधेपणाने राहण्याचा दिला मोदींनी संदेश\nनवी दिल्ली: भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी समितीची बैठक आज पार पडली. या बैठकीचे...\nतुम्ही काम नाही केलं तर तुमचं मंत्रिपद जाईल; शिवसेनेची नारायण राणेंवर टीका\nमुंबई: नारायण राणेंनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली....\nमाजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा पुत्र ED च्या रडारवर\nमुंबई: मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक केली आहे....\nपुण्याच्या वाडेश्वर कट्ट्यावर रंगला सर्वपक्षीय दिवाळी फराळ\nपुणे: वाडेश्वर कट्ट्याने गेली अनेक वर्षे जपलेली संवादाची परंपरा यानिमित्ताने पुणेकरांना अनुभवता आली. इतर...\nकॉंग्रेसचे जितेश अंतापूरकर देगलूर – बिलोलीमधून विजयी\nनांदेड: नांदेडमधील देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीसाठी झालेल्या मतदानानंतर आज मतमोजणी पार पडली आहे. आज...\nमाजी गृहमंत्री अनिल देशमुख ईडी कार्यालयात\nमुंबई: गेल्या बऱ्याच काळापासून गायब असणारे माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या रिचेबल झाले आहेत....\nफडणवीसांच्या इशाऱ्यावर महाराष्ट्रात ड्रग्जचा खेळ; नवाब मलिकांचा आरोप\nमुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक व राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज...\nनवाब मलिकांचा आणखी एक गोप्��स्फोट; फडणविसांवर साधला निशाण\nमुंबई: समीर वानखेडे प्रकरणावरून राष्ट्रवादी प्रवक्ते नवाब मलिक यांचा हल्लाबोल सुरूच आहे. आता त्यांनी...\nसत्ता मिळवण्यासाठी भाजपकडून शक्य त्या मार्गाने दबाव टाकण्याचा प्रयत्न; जयंत पाटलांचे वक्तव्य\nसिंधदुर्ग: भाजपला सत्तेची घाई झाली असल्याने ते शक्य त्या मार्गाने दबाव ताकत असल्याचा आरोप...\nसमीर वानखेडेला वर्षभरात तुरुंगात टाकणार; नवाब मलिकांचा इशारा\nपुणे: मुंबई ड्रग्स प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी...\nरोहित पाटील यांच्या खांद्यावर राष्ट्रवादीकडून मोठी जबाबदारी; ‘या’ पदासाठी वर्णी लागण्याची चर्चा\nनेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती राष्ट्रीय सुट्टी म्हणून घोषित करण्याची, ममता बॅनर्जी यांची केंद्राकडे मागणी\nदेसीगर्ल प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांना कन्यारत्न, पोस्ट शेअर करत दिली गोड बातमी\nज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांचं पुण्यात निधन\nनवाब मलिकांविरोधात मानहानीचा दावा दाखल; वानखेडेंच्या वडिलांकडून १.२५ कोटींची मागणी\nतुम्ही काम नाही केलं तर तुमचं मंत्रिपद जाईल; शिवसेनेची नारायण राणेंवर टीका\nमाजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा पुत्र ED च्या रडारवर\nराज्यभरातील ५९ एसटी डेपो बंद; ऐन दिवाळीत मात्र प्रवाशांचे हाल\nपुण्याच्या वाडेश्वर कट्ट्यावर रंगला सर्वपक्षीय दिवाळी फराळ\nया’ पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर, 10 मार्चला होणार मतमोजणी\nमी जिवंत परतलो, मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा; पंतप्रधान मोदींचा खोचक टोला\nभाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी समिति बैठक संपन्न; साधेपणाने राहण्याचा दिला मोदींनी संदेश\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा केदारनाथ दौरा; ४०० कोटीच्या योजनांचे लोकार्पण\nकेंद्राने इंधनाचे दर कमी केले, आता राज्य सरकारचं काय \nकोण आहे हा भारतवंशीय, ज्यांच्यामुळे इंग्लंडच्या पंतप्रधानांचे पद धोक्यात आहे\nभारत २०७० पर्यंत शून्य कर्बउत्सर्जनाचे लक्ष्य गाठेल; पंतप्रधान मोदींची ग्वाही\nन्यूझीलंड कडून पराभवानंतर भारत सेमीफायनल पर्यंत जाईल का \nInd vs NZ:भारताला न्यूझीलंड विरुद्ध जिंकणं आवश्यक अन्यथा…\nपंतप्रधान नरेंद्र मोदी G20 शिखर परिषदेसाठी रोमला रवाना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00694.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.livemarathi.in/the-she-campaign-in-the-district/", "date_download": "2022-01-23T22:22:51Z", "digest": "sha1:MHYXLR6XBXL7WXHCPJZMP4FX7JPT7PVG", "length": 10468, "nlines": 99, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "जिल्ह्यातील ‘ती’ मोहीम राज्यात… | Live Marathi", "raw_content": "\nHome आरोग्य जिल्ह्यातील ‘ती’ मोहीम राज्यात…\nजिल्ह्यातील ‘ती’ मोहीम राज्यात…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : ‘मास्क नाही तर प्रवेश नाही’, ही कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सुरू केलेली मोहीम आता राज्यभर पोहचली आहे. नगरविकास विभागाने या मोहिमेचा शासन निर्णयही काढला आहे.\nराज्यात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेंतर्गत जिल्हाधिकारी देसाई यांनी ‘मास्क नाही मग प्रवेश नाही’, ‘मास्क नाही तर वस्तू नाही’, ‘सामाजिक अंतर नाही तर वितरणही नाही’, अशी अभिनव मोहीम सुरू केली. त्यात मास्कचा वापर, सामाजिक अंतर पाळणे, सॅनिटायझर यावर भर दिला आहे. ग्राहकाने मास्क घातला नसेल तर दुकानदार त्याला प्रवेश देणार नाही आणि दुकानदारांने घातला नसेल तर ग्राहक वस्तू खरेदी करणार नाही. याचे उल्लंघन झाल्यास ग्राहकांना दंड तसेच आस्थापना सीलबंद करण्याचे निर्देश देण्यात आले होते. या मोहिमेचा गौरव मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी करुन राज्यात इतर जिल्ह्यांनीही याचे अनुकरण करण्याचे आदेश दिले होते. त्याचा आता शासन आदेशही निघाला आहे.\nPrevious articleजिल्हा परिषदेच्या १५ व्या वित्त आयोगाच्या निधी खर्चाचा मार्ग मोकळा : विरोधकांना धक्का (व्हिडिओ)\nNext articleअभियान यशस्वी करा : जिल्हाधिकारी\nअन्यथा गोकुळच्या कारभारासंदर्भात सर्व पुराव्यांसह जनतेसमोर जावं लागेल : शौमिका महाडिक\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार प्रेरणादायी : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर\nबेरकळवाडी गावाला ‘गोकुळ’ च्या संचालकांची भेट…\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार प्रेरणादायी : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर\nकुरुंदवाड (प्रतिनिधी) : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कार्य आणि नेतृत्व शब्दात सामावणे अशक्य आहे. त्यांचे विचार पुढील पिढ्यांना देखील प्रेरणा देत राहतील. सामान्य माणसांच्या प्रश्नांवर प्रत्यक्ष मैदानात झुंजणाऱ्या,सर्वसामान्य माणसांचा ते बुलंद आवाज होते. देशाच्या...\nबेरकळवाडी गावाला ‘गोकुळ’ च्या संचालकांची भेट…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या मा���्गदर्शनाखाली करवीर तालुक्यातील बेरकळवाडी गावाला संचालकांनी भेट दिली. या गावात गुजरात व हरियाणा राज्यातून जातिवंत ४८ म्हैशी खरेदी केलेल्या असून त्यांच्या पासून जन्मलेली मादी वासरे,...\nबिटकॉईनमध्ये गुंतवणुकीदाराची २० लाखांची फसवणूक : तिघांवर गुन्हा दाखल\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करायला लावून केदार रानडेसह अन्य दोघांनी २० लाखांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी सुहास नागन्नावार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजरामपुरी पोलीस ठाण्यात केदार रानडेसह अन्य दोघां विरोधात...\nजिल्ह्यात चोवीस तासात ‘७२३’ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात ७२३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात दोघांचा मृत्यू झाला असून ४२२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – ३११, आजरा –...\nशिवसेनेतर्फे मोफत युनिव्हर्सल पासचे वाटप : रविकिरण इंगवले\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कोरोनाचे दोन डोस पूर्ण झालेल्या नागरिकांना विनामूल्य कोरोना डोसचे प्रमाणपत्र (युनिव्हर्सल पास) विनामूल्य देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. अशी माहिती माजी उपमहापौर रविकिरण इंगवले यांनी...\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘गडहिंग्लज अर्बन’ला भेटला ‘हर्षद मेहता’.. : 13 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली...\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00694.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/career/hq-southern-command-pune-recruitment-openings-for-different-posts-mham-645386.html", "date_download": "2022-01-23T20:54:30Z", "digest": "sha1:JAMXIUB6HEK4MV2MALDLZZQTVFINORCE", "length": 13371, "nlines": 93, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "HQ Southern Command Pune Recruitment openings for different posts mham - Job Alert: मुख्यालय दक्षिणी कमांड पुणे इथे 'या' पदांच्या 97 जागांसाठी भरती; लगेच करा अप्लाय – News18 लोकमत", "raw_content": "\nJob Alert: मुख्यालय दक्षिणी कमांड पुणे इथे 'या' पदांच्या 97 जागांसाठी भरती; लगेच करा अप्लाय\nJob Alert: मुख्यालय दक्षिणी कमांड पुणे इथे 'या' ��दांच्या 97 जागांसाठी भरती; लगेच करा अप्लाय\nमुख्यालय दक्षिणी कमांड पुणे भरती\nपात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2022 असणार आहे.\nCommunication Skills मुळे तुम्हाला नक्की मिळेल प्रमोशन; 'या' टिप्स ठेवा लक्षात\nतरुणांनो, भारतीय सैन्यात लेफ्टनंट, कॅप्टन आणि मेजर होण्याची सुवर्णसंधी; करा अर्ज\nExam Tips: आता प्रश्नांची मोठी उत्तरं एका वाचण्यात राहतील लक्षात; कसं ते वाचा\nCareer Tips: MBA करण्यासाठी असणाऱ्या CAT परीक्षेचं कसं असतं Exam Pattern\nपुणे, 18 डिसेंबर: मुख्यालय दक्षिणी कमांड पुणे (HQ Southern Command Pune) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (HQ Southern Command Pune Recruitment 2021 – 2022) जारी करण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी ग्रेड II, कनिष्ठ हिंदी अनुवादक, हिंदी टंकलेखक या पदांसाठी ही भरती (Government Jobs in Pune) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती उपविभागीय अधिकारी ग्रेड II (Sub Divisional Officer Grade II) कनिष्ठ हिंदी अनुवादक (Junior Hindi Translator) हिंदी टंकलेखक (Hindi Typist) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव उपविभागीय अधिकारी ग्रेड II (Sub Divisional Officer Grade II) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच Draftmanship चा दोन वर्षांचा डिप्लोमा केला असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना अनुभव असणं आवश्यक आहे. सावधान Resume तयार करताना चुकूनही देऊ नका खोटी माहिती; अन्यथा हातची जाईल नोकरी कनिष्ठ हिंदी अनुवादक (Junior Hindi Translator) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी हिंदी विषयामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना अनुभव असणं आवश्यक आहे. हिंदी टंकलेखक (Hindi Typist) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना 25 WPM चा टायपिंगचा अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना अनुभव असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार उपविभागीय अधिकारी ग्रेड II (Sub Divisional Officer Grade II) - 5,200/- - 20,200/- रुपये प्रतिमहिना कनिष्ठ हिंदी अनुवादक (Junior Hindi Translator) - 9,30/- - 34,800/- रुपये प्रतिमहिना हिंदी टंकलेखक (Hindi Typist) - 5,200/- - 20,200/- रुपये प्रतिमहिना ही कागदप���्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज पाठवण्याचा पत्ता प्रधान संचालक, डिफेन्स इस्टेट्स, सदर्न कमांड, ECHS पॉलीक्लिनिक जवळ, कोंढवा रोड, पुणे (महाराष्ट्र)-411040 MSEDCL Recruitment: 'या' जिल्ह्यातील महावितरणात तब्बल 101 जागांसाठी Vacancy अर्ज करण्याची शेवटची तारीख - 15 जानेवारी 2022\nया पदांसाठी भरती उपविभागीय अधिकारी ग्रेड II (Sub Divisional Officer Grade II) कनिष्ठ हिंदी अनुवादक (Junior Hindi Translator) हिंदी टंकलेखक (Hindi Typist)\nशैक्षणिक पात्रता आणि अनुभव उपविभागीय अधिकारी ग्रेड II (Sub Divisional Officer Grade II) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच Draftmanship चा दोन वर्षांचा डिप्लोमा केला असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना अनुभव असणं आवश्यक आहे. कनिष्ठ हिंदी अनुवादक (Junior Hindi Translator) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी हिंदी विषयामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना अनुभव असणं आवश्यक आहे. हिंदी टंकलेखक (Hindi Typist) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना 25 WPM चा टायपिंगचा अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना अनुभव असणं आवश्यक आहे.\nइतका मिळणार पगार उपविभागीय अधिकारी ग्रेड II (Sub Divisional Officer Grade II) - 5,200/- - 20,200/- रुपये प्रतिमहिना कनिष्ठ हिंदी अनुवादक (Junior Hindi Translator) - 9,30/- - 34,800/- रुपये प्रतिमहिना हिंदी टंकलेखक (Hindi Typist) - 5,200/- - 20,200/- रुपये प्रतिमहिना\nही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो\nअर्ज पाठवण्याचा पत्ता प्रधान संचालक, डिफेन्स इस्टेट्स, सदर्न कमांड, ECHS पॉलीक्लिनिक जवळ, कोंढवा रोड, पुणे (महाराष्ट्र)-411040\nसविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\nJob Alert: मुख्यालय दक्षिणी कमांड पुणे इथे 'या' पदांच्या 97 जागांसाठी भरती; लगेच करा अप्लाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00695.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/national/jashpur-husband-wanted-to-kill-son-wife-gave-him-death-in-jashpur-chhattisgarh-mhss-439697.html", "date_download": "2022-01-23T22:06:18Z", "digest": "sha1:FOZ3Y4IMFRMD5BZVHFVEJM4LF5U5H7PC", "length": 8700, "nlines": 85, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बाप चालला होता मुलाला मारायला, आईने लेकराला वाचवलं आणि कुंकू पुसलं! – News18 लोकमत", "raw_content": "\nबाप चालला होता मुलाला मारायला, आईने लेकराला वाचवलं आणि कुंकू पुसलं\nबाप चालला होता मुलाला मारायला, आईने लेकराला वाचवलं आणि कुंकू पुसलं\nदारूच्या नशेत अजयने आपल्या लहान मुलाचा खून करण्याचा प्रयत्न केला.\nबायकोने नवऱ्याची अशी लावली भट्टी; FDA समोर फोडलं भेसळीचं बिंग, पती फरार\nझोपेत बडबडू लागली पत्नी; असं काही म्हणाली की, पतीने थेट केला पोलिसांना फोन\nदुसरं लग्न केलं म्हणून गावासमोर भयावह शिक्षा; 2 तास सुरू होता धक्कादायक प्रकार\nमहिलेनं पतीलाच ऑनलाईन विकलं; जाहिरातीत लिहिलेला मजकूर वाचून व्हाल शॉक\nजशपूर, 05 मार्च : 'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी' असं नेहमी म्हटलं जातं ते उगाच नाही. आई आपल्या लेकरासाठी काय करू शकते आणि काय नाही याचं जिवंत उदाहरण छत्तीसगडमधील जशपूर जिल्ह्यातील एका गावात पाहण्यास मिळालं. एका तरुणाच्या खुनाचं गुढ उकलून काढण्यात पोलिसांना यश आलं आहे. त्यानंतर या प्रकरणाचा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. छत्तीसगडमधील जशपूर जिल्ह्यातील पत्थलगावातील बिलाईटांगर परिसरापासून एक किलोमीटर अंतरावर एका तरुणाचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह मागील आठवड्यात मंगळवारी आढळला होता. या प्रकरणी पोलिसांनी तपास केला असता, त्याच्या पत्नीनेच या तरुणाची हत्या केल्याचं समोर आलं. हत्येचं कारणही धक्कादायक आहे. डॉग स्कॉडच्या मदतीने पोलिसांनी या महिलेला अटक केली. हत्या झालेल्या तरुणाचं नाव अजय पुरी गोस्वामी आहे. त्याची पत्नी सुकन्या गोस्वामी हीने त्याची हत्या केली असून तिला अटक करण्यात आली आहे. अजयचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी स्थानिक लोकांची चौकशी केली. त्यावेळी अजय आणि सुकन्यामध्ये कौटुंबिक कारणावरून दोघांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर पोलिसांनी त्यानुसार तपास सुरू केला आणि गुन्हाचा छडा लागला. पोलिसांनी सांगितलं की, सुकन्याने आपल्या पती अजयची हत्या केल्याचं कबूल केलं आहे. अजय हा दारू पिण्याच्या आहारी गेला होता. त्यामुळे घरी नेहमी किरकोळ कारणावरुन वाद व्हायचा. हा वाद कधी कधी इतका विकोपाला जायचा की, तो पत्नीला बेदम मारहाणही करायचा. एवढंच नाहीतर अजय हा आपल्या मुलाला सुद्धा मारहाण करायचं. अजयचा हा प्रताप दिवसेंदिवस वाढत चालत होता. तो पत्नीच्या चारित्र्यावरही संशय घेऊ लागला होता. सोमवारी पुन्हा एकदा अजय आणि सुकन्यामध्ये कडाक्याचं भांडण झालं. दारूच्या नशेत अजयने आपल्या लहान मुलाचा खून करण्याचा प्रयत्न केला. पण, सुकन्याने वेळीच धाव घेऊन त्याला रोखलं आणि या झटापटीत सुकन्याने टॉवेलने अजयचा गळा आवळला. यात अजयचा तडफडून मृत्यू झाला. त्यानंतर पहाटे 3 वाजता सुकन्याने त्याचा मृतदेह हा फेकून दिला. पोलिसांनी या प्रकरणी सुकन्याविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\nबाप चालला होता मुलाला मारायला, आईने लेकराला वाचवलं आणि कुंकू पुसलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00695.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/sport/steve-smith-names-four-fast-bowlers-dominating-world-cricket-picks-jasprit-bumrah-mhsd-589690.html", "date_download": "2022-01-23T21:48:01Z", "digest": "sha1:277JFZZPC6IEAKY37OIJRS4LO5ZKC57S", "length": 8924, "nlines": 82, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "स्टीव्ह स्मिथने निवडले जगातले 4 बेस्ट फास्ट बॉलर, हा भारतीय सगळ्यात धोकादायक! – News18 लोकमत", "raw_content": "\nस्टीव्ह स्मिथने निवडले जगातले 4 बेस्ट फास्ट बॉलर, हा भारतीय सगळ्यात धोकादायक\nस्टीव्ह स्मिथने निवडले जगातले 4 बेस्ट फास्ट बॉलर, हा भारतीय सगळ्यात धोकादायक\nऑस्ट्रेलियाचा खेळाडू स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) सध्याच्या काळातला सर्वोत्तम बॅट्समनपैकी एक आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये मोठ्या खेळी करण्यासोबतच तो टी-20 क्रिकेटमध्येही धमाकेदार बॅटिंग करतो.\nमुंबई, 8 ऑगस्ट : ऑस्ट्रेलियाचा खेळाडू स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) सध्याच्या काळातला सर्वोत्तम बॅट्समनपैकी एक आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये मोठ्या खेळी करण्यासोबतच तो टी-20 क्रिकेटमध्येही धमाकेदार बॅटिंग करतो. टेस्ट क्रिकेटमध्ये 7 हजारांपेक्षा जास्त रन करणाऱ्या या खेळाडूसमोर बॉलिंग करताना अनेक बॉलर्सना अडचणींचा सामना करावा लागतो. असं असलं तरी स्मिथलाही काही बॉलर्ससमोर खेळणं कठीण जातं. एका वेबसाईसोबत बोलताना स्मिथने याबाबत खुलासा केला. सध्याच्या काळातला सर्वोत्तम बॉलर कोण आहे, असा प्रश्न स्मिथला विचारण्यात आला, तेव्हा त्याने 4 बॉलर्सची नावं घेतली. यामध्ये भारताचा जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah), इंग्लंडचा जेम्स अंडरसन (James Anderson), दक्षिण आफ्रिकेचा कागिसो रबाडा (Kagiso Rabada) आणि ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सचा (Pat Cummins) समावेश आहे. सध्या हे 4 बॉलर जागतिक क्रिकेटवर राज्य करत आहेत. स्मिथने नावं घेतलेले चारही खेळाडू फास्ट बॉलर आहेत.\nस्मिथने नाव घेतलेल्या खेळाडूंमध्ये जेम्स अंडरसन सर्वाधिक वय असलेला खेळाडू आहे. अंडरसनचं वय सध्या 39 वर्ष आहे. भारताविरुद्धच्या पहिल्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये अंडरसनला 4 विकेट मिळाल्या. या इनिंगमध्ये अंडरसनने अनिल कुंबळेच्या 619 टेस्ट विकेटचा विक्रमही मोडीत काढला. टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आता अंडरसन तिसऱ्या क्रमांकावर आहे. तसंच टेस्टमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा फास्ट बॉलर तो याआधीच झाला आहे. जसप्रीत बुमराहने मॅचच्या दुसऱ्या इनिंगमध्ये 5 आणि पहिल्या इनिंगमध्ये 4 विकेट घेतल्या. 31 वर्षांच्या स्टीव्ह स्मिथच्या कोपराला दुखापत झाली आहे. या कारणामुळे तो क्रिकेटपासून लांब आहे. आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये तो अखेरचा मैदानात दिसला होता. दिल्ली कॅपिटल्सकडून (Delhi Capitals) स्मिथ 6 मॅच खेळला, पण त्याला एकही अर्धशतक करता आलं नाही. आयपीएल दरम्यान स्मिथची दुखापत वाढली, त्यामुळे त्याला शस्त्रक्रिया करावी लागली. या कारणामुळे स्मिथ वेस्ट इंडिज आणि बांगलादेशच्या दौऱ्यावर जाऊ शकला नाही. टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) आता अवघ्या काही महिन्यांवर आला आहे. ऑस्ट्रेलियाची टी-20 मधली कामगिरीही निराशाजनक सुरू आहे. वेस्ट इंडिज आणि बांगलादेशविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियाचा लाजिरवाणा पराभव झाला, त्यामुळे स्मिथ लवकर फिट व्हावा, असं ऑस्ट्रेलियन टीमला वाटत असेल.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\nस्टीव्ह स्मिथने निवडले जगातले 4 बेस्ट फास्ट बॉलर, हा भारतीय सगळ्यात धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00695.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/amravati/yavatmal/news/shiv-sena-leader-sandipan-bhumare-appointed-as-guardian-minister-of-yavatmal-district-128421364.html", "date_download": "2022-01-23T21:54:18Z", "digest": "sha1:V4EVQBRPE27XFCR5B7OET2RHSGD3FIOT", "length": 4657, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Shiv Sena leader Sandipan Bhumare appointed as Guardian Minister of Yavatmal district | शिवसेना नेते संदिपान भुमरे यांची यवतमाळ जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती, संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर पद रिक्त होते - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nयवतमाळ:शिवसेना नेते संदिपान भुमरे यांची यवतमाळ जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती, संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर पद रिक्त होते\nसंदिपान भुमरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे- फाईल फोटो\nसंदिपान भुमरे यांच्याकडे राज्याच्या रोजगार हमी आणि फलसंवर्धन मंत्रीपदाची जबाबदारी आहे\nशिवसेना नेते आणि राज्याचे रोजगार हमी व फलसंवर्धन मंत्री संदीपान भुमरे यांची यवतमाळ जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाली आहे. आजच राज्य सरकारने त्यांना यवतमाळ जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्त केले. संदिपान भुमरे औरंगाबाद जिल्ह्याच्या पैठण तालुक्याचे आमदार आहेत.\nयापूर्वी यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्रीपद शिवसेना नेते आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांच्याकडे होते. पण, संजय राठोड यांचे पुजा चव्हाण मृत्यू प्रकरणात नाव आल्यानंतर त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. तेव्हापासून यवतमाळ जिल्ह्याला पालकमंत्री नव्हता. आज अखेर राज्य सरकारने संदिपान भूमरे यांच्या रुपाने जिल्ह्याला नवा पालकमंत्री दिला.\nकोण आहेत संदिपान भुमरे\nसंदिपान भुमरे हे औरंगाबादमधील शिवसेनेचे दिग्गज नेते आहेत. 1995 पासून ते पैठण मतदारसंघातून सलग पाच वेळा विधानसभेवर निवडून आले आहेत. सध्या ते महाविकास आघाडी सरकारमध्ये फलोत्पादन आणि रोजगार हमी विभागाचे मंत्री आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00696.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-MB-marathi-film-dr-5530918-PHO.html", "date_download": "2022-01-23T21:20:06Z", "digest": "sha1:46JWIT4ERYTGVKLYPXEW4ZGU3OZ4VBMN", "length": 8537, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Marathi film Dr. Tatya Lahane aspiring to create Guinness World Record through the Relay singing | रिले सिंगिंगच्या माध्यमातून गिनीज बुकमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड करू पाहणारा मराठी सिनेमा 'डॉ. तात्या लहाने' - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्��ा बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nरिले सिंगिंगच्या माध्यमातून गिनीज बुकमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड करू पाहणारा मराठी सिनेमा 'डॉ. तात्या लहाने'\nभारतीय चित्रपट सृष्टीत रिले सिंगिंग होण्याची ही पहिलीच वेळ आहे. रिले सिंगिंग या प्रकारात एका पेक्षा अधिक गायक एकत्र येऊन गाणं गातात. एकाच सूरात, लयीत गाताना गाण्यातील एक शब्द फक्त एक गायक गातो. रिले सिंगिंग यापूर्वी २००६ मध्ये युनायटेड किंगडम मधील जॉन बॅल स्कुलमध्ये २८८ विद्यार्थ्यांनी एकत्र येत गाणं गाऊन वर्ल्ड रेकॉर्ड केला होता, त्याचप्रमाणे २०१४ मध्ये संतोष रुंगटा इन्स्टिट्यूट, राजस्थान मध्येही रेकॉर्ड झाला. मात्र रिले सिंगिंग भारतीय चित्रपट सृष्टीत पहिल्यांदाच होणार आहे. विशेष म्हणजे असा धाडसी प्रयोग मराठी सिनेमात होणार असल्याने त्याबद्दलची उत्सुकता नक्कीच वाढली आहे.\nविराग मधूमालती वानखडे यांनी हा प्रयोग यशस्वी करण्याचं शिवधनुष्य पेललं आहे. रिले सिंगिंगच्या प्रयोगाला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळवून देण्यासाठी विराग प्रयत्नात आहेत. त्यांनी नेहमीच आडवाटा निवडून स्वतःचं वेगळेपण सिद्ध केलं आहे. नेत्रदान मोहिमेसाठी त्यांनी १०० दिवस डोळ्यांवर पट्टी बांधण्याचा देखील विक्रमी उपक्रम केला होता.\nकलर्स वाहिनीवर \"गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड अब तोडेगा इंडिया\" या रियालिटी शोच्या माध्यमातून १५५ तबला वादकांसोबत सातत्याने दीड मिनिटं एकाच सूरात तबला वादनाचा रेकॉर्ड त्यांनी केला आहे. या तबला वादनाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाल्याने आता रिले सिंगिंग देखील यशस्वी होईल असा त्यांना ठाम विश्वास आहे. या उपक्रमासाठी सध्या मुंबईत ऑडिशन्स सुरु आहेत. फेब्रुवारी महिन्याच्या शेवट पर्यंत त्या सुरु राहतील. आतापर्यंत ५०० उत्स्फूर्त स्पर्धकांनी या उपक्रमासाठी ऑडिशन्स दिल्या आहे. मुंबईत होत असलेल्या आणि पुणे नाशिक सोबत मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यात होणाऱ्या ऑडिशन्स मधून निवडक ३०० गायक या कलाकृतीचे साक्षीदार होणार आहेत. 'चक दे' प्रॉडक्शन निर्मित 'डॉ. तात्या लहाने... अंगार पॉवर इज विदीन' या मराठी सिनेमाचे विराग निर्माता आणि दिग्दर्शक आहेत.\n\"काळोखाला भेदून टाकू... जीवनाला उजळून टाकू\" या गाण्यावर आधारित हे रिले सिंगिंग होणार आहे. एकूण १०८ शब्दांचं असलेलं हे गाणं ��०० गायक एकाच लयीत-सूरात गाणार आहेत. डॉ. तात्या लहाने... या सिनेमातील हे मूळ गीत विराग यांनी शब्धबद्ध केलं असून सुप्रसिद्ध गायिका साधना सरगम यांच्या साथीने त्यांनी हे ड्युएट सॉंग गायलं आहे. 'एक हिंदुस्थानी' या संगीतकाराने हे गाणं कंपोझ केले आहे. रिले सिंगिंगचा सिनेमाच्या प्रमोशनसाठी वापर करणं हा भारतीय चित्रपट सृष्टीत पहिलाच प्रयोग असल्याने सगळ्यांचं लक्ष 'डॉ. तात्या लहाने... अंगार पॉवर इज विदीन' या सिनेमाकडे लागले आहे. या गाण्याच्या माध्यमातून डॉ लहाने यांच्या कारकिर्दीला मानवंदना वाहिली आहे. त्यांचे समाजकार्य जगातील कानाकोपऱ्यात पोहोचावे या उद्धेशाने हा सिनेमा करत असल्याचे निर्माते-दिग्दर्शक विराग म्हणाले. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.\nपुढील स्लाईडवर बघा, या गाण्याचा प्रोमो आणि सोबतच सिनेमाचा टीजर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00696.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-TOP-arjun-kapoor-birthday-special-rare-pics-4303199-PHO.html", "date_download": "2022-01-23T22:27:40Z", "digest": "sha1:XTN5DTVBX526DNCTYUNIIAJJXPGKOODO", "length": 2505, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Arjun Kapoor Birthday Special: Rare Pics | B'DY SPL: बघा बर्थ डे बॉय अर्जुन कपूरची तुम्ही न बघितलेली छायाचित्रे - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nB'DY SPL: बघा बर्थ डे बॉय अर्जुन कपूरची तुम्ही न बघितलेली छायाचित्रे\nबॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरचा आज (26 जून) 28 वा वाढदिवस आहे.'इश्कजादे' या सिनेमाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात करणारा अर्जुन आत्तापर्यंत दोन सिनेमांमध्ये झळकला आहे. तर 'गुंडे' आणि 'टु स्टेट्स' हे त्याचे आगामी सिनेमे आहेत. या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला अर्जुनची खास छायाचित्रे दाखवत आहोत. ही छायाचित्रे कदाचितच तुम्ही कधी बघितली असेल.\nपुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा बर्थ डे बॉयची खास छायाचित्रे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00696.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-encroachment-news-of-aurangabad-5588862-NOR.html", "date_download": "2022-01-23T21:27:06Z", "digest": "sha1:ZPTRGUA3CD4M4PDLE7YUK2FLZOFEECJO", "length": 8816, "nlines": 64, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Encroachment news of aurangabad | मनपाचे अतिक्रमण हटाव पथक महिलेसमोर हतबल, आयुक्तांच्या दालनासमोर वृद्धेचे लोटांगण - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमनपाचे अतिक्रमण हटाव पथक महिलेसमोर हतबल, आयुक्तांच्या दालनासमोर वृद्धेचे लोटांगण\nऔरंगाबाद- संरक्षणासाठी २२ पोलिसांची फौज, उपायुक्त दर्जाचा अधिकारी प्रमुख असूनही पालिकेचे अतिक्रमण हटाव पथक एका महिलेसमोर नमले. कोणी विश्वास ठेवणार नाही, परंतु हे वास्तव आहे. एका महिलेने अतिक्रमणाविषयी वेळोवेळी तक्रारी केल्याने पथक अतिक्रमण काढण्याचे सोपस्कर पार पाडण्यासाठी गेले. परंतु तेथील अतिक्रमणधारक महिलेने पहिल्यांदा अंगावर रॉकेल आेतले घेतले म्हणून माघारी फिरले. तर दुसऱ्यांदा तिने चाकू काढून स्वत:वर वार करण्याची धमकी दिली म्हणून पथक आल्यापावली परतले. इकडे त्या महिलेने केलेले अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी तक्रारदार महिलेने आयुक्तांच्या दालनासमोर थयथयाट केला.\nअसे आहे प्रकरण : दिवाणदेवडी, फकीरवाडी (नगर भूमापन क्रमांक ६३६५) येथे बाळासाहेब वाघ यांनी अतिक्रमण केल्याची तक्रार लीलाबाई वालचंद पैठणपगारे यांनी केली आहे.\nवाघ यांनी गल्लीचा रस्ता अडवल्याचे त्यांचे म्हणणे असून हे अतिक्रमण हटवण्याची विनंती लीलबाई यांनी फेब्रुवारीपासून पालिकेकडे वेळोवेळी केली. १३ फेब्रुवारीला त्यांनी यासाठी उपोषणही केले होते. लवकरात लवकर हे अतिक्रमण काढले जाईल, असे आश्वासन त्यांना देण्यात आले. परंतु प्रत्यक्षात अतिक्रमण काही काढले नाही. त्यामुळे पैठणपगारे मंगळवारी मनपा मुख्यालयात दाखल झाल्या अन् आयुक्तांच्या दालनासमोर त्यांनी थयथयाट केला.\nअतिक्रमण पाडले जात नाही तोपर्यंत येथेच आंदोलन करणार, आत्मदहनही करेन अशी धमकी देत त्यांनी आयुक्तांच्या दालनासमोर लोटांगण घातले. त्यामुळे पाहणी करून अतिक्रमण काढण्यात यावे, असे आदेश आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी अतिक्रमण विभागाला दिले.\nमहिला समोर आल्याने थांबलो; पुढील वेळी कारवाई करू; रवींद्र निकम\nप्रश्न- पैठण पगारे यांनी अतिक्रमणाची तक्रार केली आहे, नेमका काय प्रकार आहे\nरवींद्र निकम : तक्रारीनंतरआम्ही दिवाण देवडीत गेलो होतो. अतिक्रमण काढण्यापूर्वी तेथील महिला अंगावर रॉकेल टाकून जाळून घेण्यासाठी आली. त्यामुळे आम्ही कारवाई पुढे ढकलली.\nप्रश्न-एक महिला तुमची कारवाई कशी थांबवू शकते\nनिकम- कारवाईथांबवली नाही, परंतु विरोध झाला. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाल्याने आम्ही थांबलो आहोत. कारवाई होणारच.\nप्रश्न-उद्या कोणीही अंगावर रॉकेल टाकेल, नस कापून घेण्याची धमकी देई��, तेव्हा तुम्ही कारवाई थांबवणार का\nनिकम- नाही,परंतु महिला समोर आल्याने आम्ही थांबलो. त्यांनीच अतिक्रमण काढून घ्यावे, असे सांगितले आहे. त्यांनी काढले नाही तर पुढील वेळी मात्र नक्कीच अतिक्रमण पाडणार.\nप्रश्न-एक महिला मनपासारख्या मोठ्या यंत्रणेला धारेवर धरते, हे कितपत योग्य आहे\nनिकम- मनपालाकोणी धारेवर धरू शकत नाही, आम्ही त्यांना वेळ दिलाय, पुढील वेळी अतिक्रमण पाडूनच येऊ.\nपुन्हा पथक हात हलवत परतले\nपैठणपगारेयांच्या तक्रारीनंतर यापूर्वी पालिकेचे पथक दिवाण देवडीत गेले होते. परंतु वाघ यांच्या कुटुंबातील एका महिलेने विरोध करत अंगावर रॉकेल टाकून आत्मदहनाची धमकी दिल्याने पथक परतले. मंगळवारी पैठणपगारे मुख्यालयात दाखल झाल्यानंतर आयुक्तांच्या आदेशावरून पथक पुन्हा अतिक्रमणाच्या ठिकाणी गेले. परंतु आज त्या महिलेने हाती चाकूने घेऊन नस कापून घेईल, अशी धमकी दिली अन् पथकाला कारणच मिळाले. पथक पुन्हा परतले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00696.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-news-about-pachod-mosambi-market-5495101-NOR.html", "date_download": "2022-01-23T21:43:17Z", "digest": "sha1:BY2PT6BBI2JOFYIERFB7FSD7F3SPKSKF", "length": 5584, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "news about pachod mosambi market | पहिल्याच दिवशी ऐंशी टन मोसंबीची आवक, पाचोडला मोसंबी मार्केट सुरू, ९ ते १३ हजार रुपयांपर्यंत भाव - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपहिल्याच दिवशी ऐंशी टन मोसंबीची आवक, पाचोडला मोसंबी मार्केट सुरू, ९ ते १३ हजार रुपयांपर्यंत भाव\nपाचोड- या हंगामातील मृग मोसंबी निघण्यास सुरुवात झाली आहे. मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांनी पैठण तालुक्यातील पाचोड येथील मोसंबी मार्केटमध्ये विक्री करण्यास सुरुवात केली असून पहिल्याच दिवशी ८० टन मोसंबीची आवक झाल्याची नोंद झाली आहे. रविवारी सकाळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजू पाटील भुमरे यांच्या हस्ते पहिली बोली लावण्यात येऊन मोसंबी खरेदी-विक्रीला सुरुवात करण्यात आली.\nयंदा पाऊस चांगला झाल्याने मोसंबीचे उत्पादन भरघोस निघणार आहे. तसेच सरत्या वर्षाच्या शेवटी आंब्या मोसंबी पन्नास हजारांवर जाऊन पोहोचली होती. नोटबंदीचा निर्णय जाहीर होताच दर गडगडले, परिणामी शेतकऱ्यांसह व्यापारी वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सध्या उत्तर भारतात थंडीचा जोर वाढल्यामुळे मोसंबीच्या मागणीत घट झाल्याने मोसंबीला आज रोजी नऊ हजार ते तेरा हजारांपर्यंत भाव मिळत आहे. गतवर्षी मोसंबीला चांगले दर मिळाल्याने मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.\nमोसंबी खरेदी-विक्री करण्यासाठी मोठ्या संख्येने शेतकरी, व्यापारी हजर होते. आता मृग हंगामास सुरुवात झाल्याने मोसंबी मार्केटमध्ये आवक दिवसेंदिवस वाढणार असून परराज्यांतील मोसंबीचे व्यापारी येथे मोसंबी खरेदीसाठी येतील. या कार्यक्रमास पाचोड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक महेश आंधळे, मनोज गटकाळ सर, थोरे, शिवराज भुमरे, व्यापारी संघाचे अध्यक्ष रय्यासुदीन बागवान, सचिव इलियासभाई, फारुखशेठ, गणीभाई, अस्लमभाई, मन्नानभाई, रंजित नरवडे, इरफान शेख, जावेद शेख, अक्तरभाई, बाबा कदम, जाबेरभाई, आश्पाक बागवान, बाळू भालसिंगे, काशीनाथ बोरकर, अब्बुभाई बागवान, बप्पासाहेब चावरे, युवराज चावरे, शफीक बागवान, जाकेर आत्तार, फिरोज आत्तार, विनोद मोटकर उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00696.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-HDLN-bank-manager-family-death-scandal-5890415-NOR.html", "date_download": "2022-01-23T20:45:51Z", "digest": "sha1:EX2S5UQMX3RHKHI5WYAU3M6A6L34JEMA", "length": 6672, "nlines": 63, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "धक्कादायक: पत्नी अन् 2 मुलींची हत्या करून स्वत: घेतला गळफास Bank Manager Family Death Scandal | पत्नी अन् 2 मुलींची हत्या करून स्वत: घेतला गळफास, पती होता डॉक्टर तर पत्नी बँक मॅनेजर - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nधक्कादायक: पत्नी अन् 2 मुलींची हत्या करून स्वत: घेतला गळफास Bank Manager Family Death Scandal\nपत्नी अन् 2 मुलींची हत्या करून स्वत: घेतला गळफास, पती होता डॉक्टर तर पत्नी बँक मॅनेजर\nसमस्तीपूर (बिहार) - 21 मे रोजी झालेल्या बँक मॅनेजर कुटुंबाच्या हत्याकांड प्रकरणी चकित करणारी पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आली आहे. सरकारी रुग्णालयातील 3 डॉक्टरांच्या बोर्डने रिपोर्टमध्ये हे सांगण्यात आले आहे की, डॉ. रितेशचे बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर असलेली पत्नी पूजा, मुली सृष्टी आणि श्रेया यांचा गळा दाबल्याने मृत्यू झाला आहे. तर डॉ. रितेशचा मृत्यू गळफास घेतल्याने झाला. चौघांचा मृत्यू होऊन 30 ते 36 तास झाले होते.\n- पोलिस आता याप्रकरणी फॉरेंसिक रिपोर्टची वाट पाहत आहेत. रिपोर्ट यायला दोन महिन्यांचा काळ लागू शकतो.\n- पोलिसांनी मृतदेहांचा व्हिसेरा राखीव ठेवला होता. ट्रेकियाही काढून ���ॉरेंसिक लॅबला पाठवला आहे.\n- हत्येच्या आधी बँक मॅनेजर व दोन्ही मुलींना अंमली पदार्थ दिला होता का, हे रिपोर्टमधून स्पष्ट होईल असे पोलिसांचे म्हणणे आहे.\nबाहेरून कुणीही आल्याचा सुगावा नाही\n- आतापर्यंतच्या चौकशीत घराच्या आत 4 जणांशिवाय आणखी कुणी असल्याचा पुरावा मिळालेला नाही.\n- सीसीटीव्ही फुटेजमध्येही रविवारी रात्रीनंतर सोमवारी सकाळी बँक मॅनेजरची मोलकरीण खालून वर जाताना दिसली.\n- फॉरेंसिक टीमलाही घटनास्थळी बाहेरचे कुणी आल्याचा कोणताही सुगावा मिळालेला नाही.\nमॅनेजरच्या आईने मुलीच्या सासू-सासऱ्यांवर लावले आरोप\n- डॉ. रितेश यांच्या सासू रामदुलारी देवी यांनी पोलिसांत अर्ज देऊन व्याही आणि विहिनीवर जावयाला हत्येसाठी मजबूर केल्याचा आरोप केला आहे.\nडॉक्टरने तणावात येऊन उचलले टोकाचे पाऊल\n- पोलिसांनी डॉक्टरच्या रूममधून डिप्रेशनचे औषध आणि प्रिस्क्रिप्शन हस्तगत केले होते.\n- यात तणाव आल्यावर कोणकोणती औषधे डॉ. रितेश आणि त्यांची मॅनेजर पत्नी पूजा घ्यायचे याचा उल्लेख आहे.\n- एसपी दीपक रंजन यांनी याप्रकरणी फॉरेंसिक रिपोर्टची वाट पाहत असल्याचे म्हटले. तथापि, या घटनेत कुठूनही बाहेरच्या कुणाचा हात असल्याचे अजूनपर्यंत समोर आलेले नाही.\n- डॉ. रितेश यांनी डिप्रेशनमुळेच पत्नी व मुलींची हत्या केल्यानंतर स्वत: गळफास घेतला होता. रितेशच्या रूममधून डिप्रेशनचे औषध व डॉक्टरचे प्रिस्क्रिप्शन हस्तगत करण्यात आले होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00696.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://healthfor12.blogspot.com/", "date_download": "2022-01-23T20:38:14Z", "digest": "sha1:PFOYTYKW4EBIOAJXBQ4FW7T5LAYRTDR7", "length": 5667, "nlines": 83, "source_domain": "healthfor12.blogspot.com", "title": "Health is wealth in Marathi", "raw_content": "\nचेहऱ्यावर चमक आणण्याचे 7 उत्तम मार्ग \" नक्कीच जाणून घ्या...\"\nआपली त्वचा चमकदार व्हावी अशी आपली प्रत्येकाची इच्छा असते आणि खरे सांगायचे तर ते अवघड कामही नाही.त्…\nCredit card details in Marathi | क्रेडिट कार्ड तपशील मराठीत : ब्राउझ करण्यासाठी प्रचंड पोहोच असल्या…\nउन्हाळ्यामध्ये तूप खाण्याचे फायदे कोणते आहे जाणून घेतल्यास थक्क व्हाल.\nहाय मित्रांनो तुमच्या सर्वांचे आजच्या आपल्या पोस्ट मध्ये स्वागत आहे, आणि आज मी तुम्हाला सांगणार आह…\nअल्कोहोलच्या सेवनाचे दुष्परिणाम काय आहे \nनमस्कार मित्रानो तुमच्या सर्वांचे आजच्या पोस्ट मध्ये स्वागत आहे, आज आपण चर्चा करणार आहोत अल्कोहोलच…\n���ोरोनावर घरगुती पद्धतीने उपचार कसा करावा \nहेलो मित्रांनो, तुमच्या सर्वांचे आजच्या आपल्या ब्लॉग पोस्ट मध्ये स्वागत आहे. मित्रांनो आज मी तुम्हा…\nसर्दी / cold : हाय मित्रांनो, तुमच्या सर्वांचे आजच्य ब्लॉग पोस्ट मध्ये स्वागत आहे. आज आपण चर्चा कर…\nसुटलेलं पोट कमी करण्यासाठी काय करावे\nआज आपण जाणून घेणार आहोत की पोट कमी करण्यासाठी काय करावे , किंव्हा सुटलेलं पोटकमी करण्यासाठी …\nचेहऱ्यावर चमक आणण्याचे 7 उत्तम मार्ग \" नक्कीच जाणून घ्या...\"\nटायफॉईड होण्याची लक्षणे काय आहे टायफॉईड बरा होण्यासाठी काय करावे \nसुटलेलं पोट कमी करण्यासाठी काय करावे\nचेहऱ्यावर चमक आणण्याचे 7 उत्तम मार्ग \" नक्कीच जाणून घ्या...\"\nविटामिन डी मुळे ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी होतो का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00696.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tv9marathi.com/web-stories/side-effects-of-drinking-hot-water", "date_download": "2022-01-23T21:39:20Z", "digest": "sha1:IARV7E5T46VJUHZTQKSEXPYJOMWTDQF4", "length": 2597, "nlines": 10, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "गरम पाणी पिणाऱ्यांनो सावधान ! – TV9 Marathi | Side Effects Of Drinking Hot Water", "raw_content": "गरम पाणी पिणाऱ्यांनो सावधान \nहिवाळ्यात अनेक लोक गरम पाणी पितात, काहींना सकाळी उठल्यानंतर गरम पाणी प्यायची सवय असते. खोकला झाला किंवा सर्दी झाली तर काही लोक गरम पाणी पितात. जास्त गरम पाणी प्यायल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.\nकिडनीमध्ये कॅपिलरी सिस्टिम असते. जी शरीरातील पाणी आणि टॉक्सिन्स शरीराच्या बाहेर काढते. एका रिसर्चनुसार जास्त गरम पाणी प्यायल्याने किडनीच्या नॉर्मल फंक्शनवर परिणाम होतो.\nजास्त गरम पाणी प्यायल्याने शरीरातील रक्ताच्या प्रमाणावरही परिणाम होतो. खूप गरम पाणी प्यायल्याने उच्च रक्तदाब आणि इतर अनेक कार्डिओ समस्या जाणवू शकतात.\nसतत गरम पाणी प्यायल्याने नसांना सूज येऊ शकते. तसेच डोकेदुखीची समस्या देखील तुम्हाला जाणवू शकते. त्यामुळे जास्त गरम पाणी पिणे टाळावे.\nसकाळी उठल्यानंतर 3 ग्लास पाणी प्यावे. रोज याच प्रमाणात पाणी प्या. जेवल्यानंतर 2 तासानंतर पाणी प्यायले पाहिजे. तसेच पाणी पिल्यानंतर 45 मिनीटांनंतर नाश्ता करावा. त्या आधी काहीही खाऊ नये.\nसकाळी आणि दुपारी किती पाणी प्यावे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00696.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://barshilive.com/commissioner-mundhe-reached-at-6-in-the-morning-and-sent-nine-employees-home/", "date_download": "2022-01-23T21:11:40Z", "digest": "sha1:4KCLWHUGMZNYJ6SNWXONQSZU4PWLGYDJ", "length": 10036, "nlines": 94, "source_domain": "barshilive.com", "title": "सकाळी सहा वाजताच गाठली महापालिका अन नऊ कामचुकरांना पाठवले घरी", "raw_content": "\nHome Uncategorized सकाळी सहा वाजताच गाठली महापालिका अन नऊ कामचुकरांना पाठवले घरी\nसकाळी सहा वाजताच गाठली महापालिका अन नऊ कामचुकरांना पाठवले घरी\nनागपूर : महानगरपालिकेचे आयुक्त तकाराम मुंढे यांना कर्तव्यात कसूर केलेली अजिबात खपत नाही. तरीसुद्धा काही कर्मचारी त्यांच्याही डोळ्यांत धूळ फेकण्याचे प्रयत्न करतात. त्यामुळे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी (ता. २४) सकाळी ६ वाजताच मनपा मुख्यालय आणि सफाई कर्मचारी हजेरी लावत असलेल्या शेडला आकस्मिक भेट दिली. यात काही कर्मचारी कर्तव्यात कसूर करताना आढळले. अशा नऊ कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले.त्यांच्या या धडाकेबाज कारवाईने कामचुकारांमध्ये धडकी भरली आहे.\nमुख्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला लागूनच कोरोना नियंत्रण कक्ष आहे. हा कक्ष 24 तास सुरू असतो. येथे कर्मचाऱ्यांना पाळीमध्ये बोलाविण्यात येते. मात्र रात्र पाळीत असलेले चार कर्मचारी दिलेली जबाबदारी व्यवस्थीतपणे पार पडत नसल्याचे त्यांच्या निर्दशनास आले. कर्तव्यात कसूर केलेल्या किशोर कहाते, मनोज तांगडे, प्रशांत डाहाळ, सुनील लोहकरे यांना तात्काळ प्रभावाने आयुक्तांनी निलंबित केले.\nआमच्या फेसबुक पेज ला लाईक करा\nत्यानंतर त्यांनी मनपातील अटलबिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशन सेंटरला भेट दिली. तेथून शहरात प्रत्येक झोनमधील सफाई कर्मचारी कर्तव्यावर हजर झाले की नाही, याची पाहणी केली. सर्व सफाई कामगारांना घड्याळी देण्यात आल्या आहेत. त्यावरून प्रत्येक कर्मचारी कुठे आहे, त्याचे ट्रॅकिंग केले जाते.\nमनपा आयुक्तांनी अचानकपणे विविध झोनमधील स्वच्छता निरीक्षकांना फोन लावून उलटतपासणी केली. कोण कुठे आहेत, ते लोकेशन तपासले. यानंतर तेथून पाचपावली, इंदोरा, धरमपेठ अशा काही ठिकाणी हजेरी शेडला भेट दिली. तेथील हजेरी रजिस्टरची तपासणी केली. तेथेही काही स्वच्छता निरीक्षक व अन्य कर्मचारी कर्तव्यात कसूर करताना आढळले.\nत्यांनाही तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले. यामध्ये आशीनगर झोनचे स्वच्छता निरीक्षक संजय पोटे, आशिक बनसोड, धरमपेठ झोनचे प्रभारी झोनल आरोग्य अधिकारी जयवंत जाधव, नेहरूनगर झोनचे राजेंद्र सोनटक्के आणि मंगळवारी झोनचे दिनेश करोसिया यांचा समावेश आहे. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या या आकस्मिक पाहणी दौऱ्यात अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे आणि घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त डॉ. प्रदीप दासरवार उपस्थित होते.\nPrevious articleदिलासादायक: पुणे विभागात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले; 46420 झाले बरे तर 31522 उपचार सुरु\nNext articleमला माझी राजधानी आणि उप-राजधानी जोडणारी ट्रेन द्या – मुख्यमंत्री\nबार्शीतील अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निकाल : पत्नीस जीवे ठार मारल्याप्रकरणी पतीस जन्मठेप\nराष्ट्रीय जल पुरस्काराची घोषणा ; बार्शी तालुक्यातील सुर्डी ग्रामपंचायतीला पश्चिम विभागातील तिसरा क्रमांक\nताडसौदणे जवळ मोटरसायकल अडवून , सोने,चांदी रोख रक्कम लुटणाऱ्या चोरास अटक\nवैरागच्या विकासासाठी भूमकर यांच्या पाठीशी ताकद उभी करणार-रोहित पवार\nवृक्ष संवर्धन समिती च्या वतीने गच्चीवरील बाग तसेच परसबाग स्पर्धेच आयोजन\nनिमित्त बार्शीतील कथित शेअर घोटाळ्याचे : रोडपती…. करोडपती…. वाचा सविस्तर-\n अलीपुर रोड परिसरातून महिलेचे गंठण भरदिवसा लंपास; २ जणां विरुद्ध...\nसोलापुरात शेततळ्यात बुडून आईसह दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू\nवैराग मध्ये एक पतिपत्नी विजयी तर एक पतिपत्नी पराभूत\nचिंताजनक: बार्शीत तीन दिवसात २७१ नवे कोरोना रुग्ण सापडले\nराष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष काका साठेंनी झेडपीच्या आवारात लगावली एकाच्या ‘कानाखाली’ |...\nवैराग नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या निरंजन भूमकरांची एकहाती झेंडा-भाजप चार तर शिवसेना...\nबार्शी शेअर मार्केट घोटाळा: विशाल फटे याला 10 दिवसांची पोलीस कोठडी;...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00697.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://navanirmiti.in/%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96/%E0%A4%B2%E0%A4%98%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%B0/", "date_download": "2022-01-23T21:05:51Z", "digest": "sha1:EKKRQ5S3JT5USBVBP65S63KYFMJH23OO", "length": 5178, "nlines": 59, "source_domain": "navanirmiti.in", "title": "विहीर – नवनिर्मिती", "raw_content": "\nएखाद्या व्यक्तीला मदत करताना काही वेळा त्या मदतीचा असा काही कैफ चढतो की ती मदत त्या व्यक्तीच्या उपयोगाची आहे का नाही हे तपासून पाहण्याचं भान आपल्याला राहत नाही. तहानलेल्या व्यक्तीला अन्न देण्यासारखा हा प्रकार असतो. अशा वेळी कुणीतरी जाणीव करून द्यावी लागते की मदत करण्यामागील भावना जितकी महत्वाची असते तितकीच त्या मदतीची उपयुक्तताही महत्वाची असते. सत्येन्द्रला ही विदारक जाणीव गौरीताईंनी करून दिली.”. . .\nकाम नाजूक होतं. दिवस सरकत होते. नागराजच्या जीवाचा धोका प्रत्येक सरकत्या दिवसाबरोबर वाढत होता. कालपासून सर्वांच्या काळजीत आणखीनच भर पडली होती. नागराजने काल संध्याकाळपासून हालचाल करणं बंद केलं होतं. आता चिंता मिनिटागणिक वाढत होती . . . आणि अशा मनस्थितीत सत्येंद्र असताना पांडूने नेहेमीप्रमाणे त्याला प्रश्न विचारला ज्यामुळे सत्येंद्रचा पारा चढला होता.. . . ”\nही लघुकथा माझ्या ‘अघटित’ ह्या छापील स्वरुपात प्रकाशित होणार्या कथासंग्रहात समाविष्ट झाल्यामूळे येथे उपलब्ध नाही.\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nपुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.\nचांगलं तेवढं घ्यावं जानेवारी 20, 2022\nभारत रत्न खान अब्दुल गफार खान जानेवारी 18, 2022\nभारत रत्न भीमसेन जोशी जानेवारी 18, 2022\nसंदीप दांडेकर commented on आई\nविशाल शिंदे commented on आई\nकाव्यकथा काव्यगाथा प्रेमकाव्य बालकाव्य भक्तिकाव्य भारत रत्न रामायण लघुकथा लघुकथासंग्रह वस्तुवाचक वैचारिक कविता वैज्ञानिक / तात्वज्ञानिक कविता व्यक्तिवाचक कविता सणावली सामाजिक कादंबरी स्थलवाचक कविता\n© २०१८-२१, नवनिर्मिती | संकेतस्थळ श्रेय - वेब वर्चुओसो", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00697.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.islamdarshan.org/search/label/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AE%20%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A4%B2%20%E0%A4%B2%E0%A5%89", "date_download": "2022-01-23T21:44:44Z", "digest": "sha1:ZZW7LCBDVTSWA2IM6JFBBY3MGI6PBHAM", "length": 174443, "nlines": 377, "source_domain": "www.islamdarshan.org", "title": "Islamdarshan: मुस्लिम पर्सनल लॉ", "raw_content": "\nArticles by \"मुस्लिम पर्सनल लॉ\"\nblog ebooks hadees quran Quran video ramazan taravih video आधारस्तंभ इस्लामी व्यवस्था एकेश्वरवाद परीचय प्रवचने प्रेषित मुस्लिम पर्सनल लॉ मूलतत्वे राजकीय तत्वप्रणाली साहबी स्त्री आणि इस्लाम\nOctober 30, 2019 मुस्लिम पर्सनल लॉ\nइस्लामी दृष्टिकोनानुसार मूळ महत्त्व समाजाला नसून व्यक्तीला आहे. याच कारणामुळे आपले उद्दिष्ट साधण्याकरिता, समाजापेक्षा व्यक्तीला अधिक महत्त्व देतो. इस्लाम माणसाच्या अंतरात्म्याला इतका ज्ञानपूर्ण व सभ्य करु इच्छितो की, त्याने स्वेच्छेने आपल्या सर्व सामाजिक जबाबदाऱ्या व कर्तव्ये पार पाडावीत. आपला व्यवसाय त्याने निवडावा, कारण कोणताही व्यवसाय सोडण्यासही त्याच्यावर काही बंधन नसते.\nशासकाने जर ईश्वराने ठरवून द��लेल्या मर्यादांचे उल्लंघन केले तर इस्लामच्या प्रत्येक व्यक्तीला शासनाच्या आदेशाचे पालन करण्यास नकार देण्याचा अधिकार प्राप्त असतो. अशा तऱ्हेने, इस्लाम प्रत्येक व्यक्तीला समाजाच्या नैतिक तत्त्वांचा रक्षक बनवितो व सर्व सामाजिक बिघाड व दोष दूर करणे, हे व्यक्तीचे कर्तव्य असल्याचे घोषित करतो. कम्युनिझममध्ये व्यक्तीला कसलेही महत्त्व नसते व संपूर्ण आर्थिक उत्पादनाच्या साधनांवर नियंत्रण ठेवण्याचा हुकूमशाही शासनासमोर त्याला हतबल करुन ठेवले जाते, अशा प्रकारच्या समाजात इस्लामचा हा मानस व हेतू पुरा होऊच शकत नाही, हे स्पष्ट आहे.\nशेवटी, या संदर्भात ही गोष्ट आम्ही विसरता कामा नये की कम्युनिस्ट तत्त्वानुसार सामाजिक संबंधाची बांधणी व तिचा क्रम या संदर्भात, प्रमुख व मूळ महत्त्व केवळ आर्थिक तत्त्वानांच आहे. मानव जीवनातील आर्थिक बाजूला जे महत्त्व आहे, त्याचा इस्लाम निषेधही करीत नाही किवा ते कमीही करीत नाही. एका राष्ट्राच्या जीवनात तेथील आर्थिक सुस्थितीला जे महत्त्वाचे स्थान असते, त्याकडेही इस्लाम डोळेझाक करीत नाही, तसेच नैतिक व सामाजिक आचरणावरील त्याच्या प्रभावाचाही इन्कार करीत नाही. परंतु जीवन म्हणजे आर्थिक समस्यांखेरीज बाकी काहीच नाही, या गोष्टीचा इस्लाम तीव्र विरोध करतो. तसेच माणसाचे आर्थिक प्रश्न सुटले तर त्याचे इतर प्रश्न आपोआपच सुटतील, असे कम्युनिस्टांप्रमाणे इस्लाम मानत नाही. या वास्तवतेचे अधिक स्पष्टीकरण, व्यवहारी जीवनातील खालील उदाहरणांनी चांगले होऊ शकते.\nएकसारखी आर्थिक स्थिती असलेल्या दोन तरुणांचे उदाहरण घ्या. यातील एकजण आपल्या आंधळ्या-बहिऱ्या इच्छा वासनांचा गुलाम आहे व भोगविलासप्रिय आहे. दुसरा भोगविलासाऐवजी शिक्षण प्राप्त करण्यात व ज्ञानार्जन करुन आपली बौद्धिक शक्ती वाढविण्यात सदैव मग्न आहे. प्रश्न असा उद्भवतो की या दोघा तरुणांना समान वागणूक दिली जावी काय व त्यांच्या अवस्थेत कसलाही फरक नाही काय या दोहोंचे जीवन सारख्याच प्रमाणात भलेपणा, चांगुलपणा व सफलता यांची वाढ करणारे मानले जाईल काय\nत्याचप्रमाणे अतिप्रभावी अद्वितीय व्यक्तिमत्त्व असलेल्या एखाद्या माणसाचे उदाहरण घ्या. त्याचे सर्व म्हणणे लोक आनंदाने व आदराने ऐकतात व मानतात. अशा थोर व्यक्तीला अशा दुसऱ्या व्यक्तीसमान मानणे शक्य आहे काय ज्याला ���सले व्यक्तिमत्त्व नसून समाजात त्याला कसलीही प्रतिष्ठा अगर आदर नसून केवळ एक ऐतखाऊ व कुचकामाचा आहे तो व इतरांच्या चेष्टेचा विषय बनून राहिला आहे. आर्थिक समस्याच अशा हास्यास्पद माणसाची समस्या आहे काय की जी सुटल्याने त्याच्या इतर सर्व समस्या आपोआप सुटून जातील अशा प्रकारच्या त्याच्या जीवनात त्या सर्व गुणांची सजावट व शोभा कधीतरी येऊ शकते काय, जी पहिल्या व्यक्तीच्या जीवनात आढळते \nत्याचप्रमाणे एखादी रुपवती व प्रतिष्ठा असलेली स्त्री आणि दुसरी सौंदर्याचा व प्रतिष्ठेचा अभाव असलेली स्त्री एकमेकांसमान आहेत काय व सर्व आर्थिक अडचणींची सोडवणूक झाली, तर दुसरी स्त्री ही पहिलीसारखी होऊ शकेल काय\nमाणसामाणसांतील हाच फरक डोळ्यांपुढे ठेवून इस्लामने आर्थिक जीवन मूल्यांऐवजी नैतिक मूल्यांना प्राथमिक महत्त्व दिले आहे. कारण त्याच्या दृष्टीने मानवी जीवनाचा आधार आर्थिक मूल्यावर नसून काही बिगर आर्थिक मूल्यावर उभारलेला आहे. ती स्थापित करण्यासाठी, कृतीचे स्वरुप देण्यासाठी तितकेच कष्ट व धडपड करावी लागते जितके आर्थिक मूल्ये जीवनात स्थापन करण्यासाठी लागतात. म्हणून ईश्वर व मानव म्हणजेच स्वामी व दास यांच्या दरम्यान सदासर्वदा असणाऱ्या व टिकून राहाणाऱ्या नात्यावर इस्लाम जोर देतो. कारण हेच अल्लाहच्या व माणसाच्या दरम्यानचे नाते प्रत्यक्ष जीवनातील नैतिक मूल्यांचा संपूर्ण विकास होण्याचे सर्वोकृष्ट साधन होऊ शकते. आपल्या भौतिक गरजांच्या स्वाधीन होऊन सर्वनाश करणारी ओढाताण, तिरस्कार व द्वेष यांना बळी पडलेल्या माणसाला जीवनातील खालच्या पातळीवरुन वर काढतो. इस्लाम मानवाला अशा उच्च स्थानाप्रत पोचवितो जेथे माणूस आपल्या इच्छावासनांचा गुलाम न राहाता जेथे भलेपणा, चांगुलपणा व प्रेम यांचेच जणू शासन असते अशा एक मंगलमय जगात त्याला नेऊन सोडतो.\nआध्यात्मिक शक्तींना व मूल्यांना मानवी जीवनात इस्लामच्या दृष्टीने आणखी एक बहुमोल महत्त्व असते. ह्या आध्यात्मिकतेचा मानवी जीवनांवर खोलवर प्रभाव पडतो. त्यांचेकडे नीट लक्ष देऊन त्यांची योग्य बांधणी केली तर ती मानवसमाजाला तितकीच उपकारक व परिणामकारक ठरू शकेल जितके एखादे आर्थिक तत्त्व. उलट सामाजिक परिवर्तनाच्या दृष्टीने त्यांचे क्षेत्र, इतर तत्त्वांच्या क्षेत्रापेक्षा अधिक विस्तृत आहे.\nमुस्लिमांचा इतिहा��� या सत्याचे एक बोलके प्रमाण आहे. म्हणूनच इस्लामचे पहिले खलीफा माननीय अबू बक्र (र) यांना धर्मविन्मुख बंडखोरांच्या विरोधात एकटेच ठामपणें उभे ठाकलेले, आम्ही पाहतो. खरे तर माननीय उमर बिन खत्ताब (र) यांच्या सारखी श्रेष्ठ व्यक्तीसुद्धा, या धर्मांविरुद्ध असलेल्या लोकांशी युद्ध आरंभ करण्याविरुद्ध होती, तरीसुद्धा माननीय अबू बक्र (र) यांचे पाय डळमळले नाहीत व ते दृढनिश्चयाने आपल्या मतावर राहिले. त्यांच्या अशा अतुलनीय धैर्याच्या व ठामपणाच्या पाठीमागे कसला गुण कार्यान्वित होता तो एखाद्या भौतिक लाभाचा विचार होता काय तो एखाद्या भौतिक लाभाचा विचार होता काय की केवळ इहलोकाच्या लाभाची लालसा होती की केवळ इहलोकाच्या लाभाची लालसा होती की कोणत्यातरी सुखाची कल्पना होती ज्यामुळे अशा कठीण समयी त्यांच्यात असे धैर्य व असे मनोबल निर्माण केले व त्यामुळे सरतेशेवटी यश त्यांच्या पदकमलावर येऊन पडले. अशा कठीण प्रसंगी त्यांना कोणत्याही भौतिक लाभाची व सुखाच्या भावनेचे सहाय्य यशप्राप्तीसाठी झाले नाही हे निश्चित. तसे असते तर इतके मोठे कर्तव्य ते यशस्वीरित्या पार पाडू शकले नसते व इस्लामी इतिहासाच्या त्या कठीण काळात आपले कर्तव्य इतक्या उत्कृष्ट रीतीने पार पाडू शकले नसते. त्यांचे ते अतुलनीय धैर्य व संकटाच्या वादळात स्वतःवर इतका ताबा ठेवणे, या गोष्टी त्यांच्या आध्यात्मिक बलाचाच चमत्कार होता. मानव इतिहासातील हा एक महत्त्वपूर्ण अध्याय आहे. आध्यात्मिक बलामध्ये इतकी प्रबळ भौतिक शक्ती व आर्थिक शक्तीचा समावेश असतो की त्यासारखे दुसरे उदाहरण आढळत नाही, हे यावरुन कळून चुकते. असेच उदाहरण माननीय उमर बिन अब्दुल अजीज (र) यांचे आहे. त्यांनी आपल्या प्रबळ आध्यात्मिक शक्तीच्या सहाय्याने पूर्वीच्या खलीफांच्या सामाजिक नियमांना लागू केले आणि त्यानंतर असे ऐतिहासिक व आर्थिक चमत्कार पाहावयास मिळाले की इस्लामी समाजामध्ये दान घेणारा माणूस पाहावयास मिळत नसे.\nम्हणूनच इस्लाम या आध्यात्मिक अंगाला बहुमूल्य महत्त्व देतो, कारण तो मानवाला त्याच्या आश्चर्यकारक विकासाच्या नावाखाली भौतिक साधनांचा वापर करण्यापासूनही रोखत नाही. इस्लाम चमत्काराचाही इन्कार करीत नाही, पण त्याची अपेक्षा करीत, हातपाय नसल्यासारखे स्वस्थ बसून राहणेही त्याला मान्य नाही उलट या संदर्भात त्या���ा नियम असा आहे,\n‘ज्या गोष्टीना कुरआनद्वारा प्रतिबंध होऊ शकत नाही, त्या सर्व गोष्टींना निस्संशय, अल्लाह आपल्या शक्तीने पायबंद घालीत असतो.’ (तिसरे खलीफा माननीय उस्मान (र) यांचे कथन)\nकम्युनिस्टांनी दाखविलेल्या पद्धतीनुसार जो कोणी आपल्या भौतिक व आर्थिक गरजा पुऱ्या करण्याचा प्रयत्न करतो त्याला आपल्या नैतिक व आध्यात्मिक जीवनाकडे लक्ष पुरविणे शक्यच होत नाही. याचे कारण असे, कम्युनिझममध्ये सगळे महत्त्व केवळ एकाच अंगाला म्हणजेच आर्थिक बाजूला असते. हे जर मान्य केले गेले तर मानव जीवनाचा सर्वांगीण विकास चालू राहूच शकत नाही. शरीरातील एकाच अवयवाची हृदय किवा यकृत वाजवीपेक्षा अवास्तव वाढ होण्याचे उदाहरण घ्या. अशी एकाच अवयवाची वाजवीपेक्षा जास्त प्रमाणात झालेली वाढ, शरीराच्या इतर भागाच्या वाढीस हानिकारक सिद्ध होते व इतर अवयव आपले कार्य सुरळीत करु शकत नाहीत. तशीच अवस्था कम्युनिझममध्ये जीवनाच्या आर्थिक पैलूसंबंधी आहे त्याला असाधारण महत्त्व असल्याने जीवनातील इतर पैलूची वाढ खुंटते.\nकाही लोक इस्लाम व कम्युनिझमची अशी तात्त्विक तुलना केलेली पसंत करीत नाहीत, हे आम्ही जाणतो. कारण त्यांच्या मते अशा प्रकारची तात्त्विक चर्चा खालच्या दर्जाची असते व त्यापासून काही फायदा होत नसतो. जीवनातील व्यावहारिक समस्यांना मूळ महत्त्व आहे. म्हणून त्यांना तात्त्विक समस्यापेक्षा व चर्चेपेक्षा अधिक प्राधान्य दिले पाहिजे, असे त्यांना वाटते. म्हणून एखाद्या पद्धतीचा अंगिकार करताना अनावश्यक वादविवाद करून गुंतागुंत निर्मांण करावयास नको. त्यामध्ये आपला दृष्टिकोन असा असावयास हवा, की विचाराधीन पद्धत व्यवहारी व प्रत्यक्ष जीवनात कितपत लाभकारक व व्यवहारी सिद्ध होऊ शकते हे पाहिले जावे. म्हणूनच या महानुभावांचा जेव्हा तात्त्विक चर्चेशी सबंध येतो तव्हा ते त्रासिक बनतात व वैतागतात. व्यवहारी जीवनात शेवटी इस्लाम व कम्युनिझमच्या दरम्यान संघर्ष कसा आढळून येऊ शकतो, ही गोष्ट त्यांच्या ध्यानात येत नाही. म्हणून या दोहोतील संघर्षाचा ते मुळातच इन्कार करतात.\nआमची विचारप्रणाली अशी नाही, कारण कोणत्याही समस्येच्या व्यवहारी व तात्त्विक बाजू वेगळ्या व विभक्त केल्या जाऊ शकत नाही. पण कम्युनिजम व इस्लाममध्ये केवळ तात्त्विक मतभेदच नसून त्यामध्ये खोलवर व्यावहारिक फरकही आहे. या फरकातील काही अंगे आम्ही खालील ओळीत देत आहोत.\nSeptember 29, 2019 मुस्लिम पर्सनल लॉ\n(हे भाषण मौलाना अबुलआला मौदूदी यांनी रोटरी क्लब लाहोरमध्ये दिले होते. हे भाषण जनाब खलील हामिदीसाहेब यांनी लिहून काढले आहे.)\nआम्हा मुसलमानांसाठी मानवाच्या मौलिक अधिकारांची कल्पना काही नवी कल्पना नाही. हे शक्य आहे की दुसर्या लोकांच्या दृष्टीने या हक्कांचा इतिहास युनोच्या चार्टरपासून सुरू होत असेल अथवा इंग्लंडच्या मॅग्राकार्टापासून प्रारंभ झाला असेल. परंतु आमच्यासाठी या कल्पनेचा आरंभ फार पूर्वीच झाला आहे. या प्रसंगी मानवाच्या मौलिक अधिकारांवर प्रकाश टाकण्यापूर्वी संक्षेपात मी हे सांगणे आवश्यक समजतो की मानवी हक्कांच्या कल्पनेचा आरंभ कसा झाला.\nवस्तुतः ही काहीशी आश्चर्यकारक गोष्ट आहे की जगात मनुष्यच एकमात्र असा प्राणी आहे ज्याच्या संबंधाने खुद्द माणसातच वारंवार हा प्रश्न उत्पन्न होत राहिला आहे की त्याचे मौलिक अधिकार काय आहेत मनुष्याव्यतिरिक्त दुसरी सृष्टी या विश्वात वसत आहे तिचे अधिकार खुद्द निसर्गाने दिले आहेत. ते आपोआप मिळत आहेत, तेही त्याच्यासाठी विचार केल्याविना मिळत आहेत. परंतु केवळ मनुष्य अशी निर्मिती आहे, ज्याच्यासंबंधी प्रश्न उत्पन्न होतो की त्याचे अधिकार काय आहेत आणि याची गरज भासते की चे अधिकार निश्चित केले जावेत.\nतितकीच आश्चर्याची गोष्ट ही सुध्दा आहे की या विश्वातील कोणतेही सजातीय अशे नाहीत जे आपल्याच सजातीयांशी असा व्यवहार करीत आहे. जसा एक मनुष्य आपल्या सजातीय व्यक्तीशी करीत आहे. एवढेच नव्हे तर आम्ही पाहतो की प्राणीमात्राची कोणतीही जात अशी नाही जी दुसर्या कोणत्या जातीच्या प्राण्यावर केवळ आनंद व मजेखातर अथवा त्यांच्यावर शासक बनण्यासाठी हल्ला चढविते.\nनिसर्गाच्या नियमाने एका प्राण्याला दुसर्या प्राण्याचे खाद्य बनविले आहे, तर ते केवळ अन्नाच्या सीमेपर्यंतच त्यावर तो हल्ला करतो कोणताही हिस्त्र पशू असा नाही जो अन्नाच्या आवश्यकतेशिवाय अथवा ती गरज पूर्ण झाल्यानंतर विनाकारण जनावरांना ठार करुन त्यांची थप्पी लावत असेल. खुद्द आपल्या सजातीयांशी प्राणीमात्राचा तसा व्यवहार नाही, जसा मनुष्य आपल्या सजातीय मनुष्यप्राण्याशी करतो. संभवतः हा परिणाम त्याच्या त्या श्रेष्ठत्वाचा आहे, जो महान अल्लाहने प्रदान केलेल्या बुद्धिमत्ता व शोधक शक्तीचा हा चमत्कार आहे कोणताही हिस्त्र पशू असा नाही जो अन्नाच्या आवश्यकतेशिवाय अथवा ती गरज पूर्ण झाल्यानंतर विनाकारण जनावरांना ठार करुन त्यांची थप्पी लावत असेल. खुद्द आपल्या सजातीयांशी प्राणीमात्राचा तसा व्यवहार नाही, जसा मनुष्य आपल्या सजातीय मनुष्यप्राण्याशी करतो. संभवतः हा परिणाम त्याच्या त्या श्रेष्ठत्वाचा आहे, जो महान अल्लाहने प्रदान केलेल्या बुद्धिमत्ता व शोधक शक्तीचा हा चमत्कार आहे माणसाने जगात ही असामान्य वर्तणूक धारण केली हे सत्य आहे.\nसिहानी अद्याप कोणतीही सेना उभी केली नाही. कोणत्याही कुत्र्याने आजपर्यंत दुसर्या कुत्र्यांना गुलाम बनविले नाही. कोणत्याही बेडकाने दुसर्या बेडकांचे तोंड बंद केले नाही. हा मनुष्यच आहे, ज्याने श्रेष्ठ अल्लाहच्या आदेशांची पर्वा न करता जेव्हा त्याने दिलेल्या शक्तींचे प्रयोग करण्यास प्रारंभ केला तेव्हा आपल्याच सजातींवर अत्याचार करण्यास सुरवात केली. जेव्हापासून मनुष्य या पृथ्वीतलावर आहे तेव्हापासून आजतागायत सर्व पशूंनी इतक्या माणसांचे जीव घेतले नसतील जितके माणसांनी केवळ दुसर्या महायुध्दात इतर माणसांचे जीव घेतले. यावरून सिद्ध होते की माणसाला खरोखर दुसर्या माणसांच्या मौलिक हक्कांची कसलीही चाड नाही. केवळ अल्लाहच आहे ज्याने मानवजातीचे या बाबतीत मार्गदर्शन केले आहे. आणि आपल्या प्रेषितांच्या माध्यमाने मानवी अधिकारांबद्दलचे ज्ञान पुरविले आहे. वस्तुतः मानवी अधिकारांची निश्चिती करणारा मानवांचा सृजनकर्ताच असू शकतो. म्हणून त्या सृजनकर्त्याने मानवाचे अधिकार अत्यंत तपशीलवार सांगितले आहेत.\nवर्तमान काळात मानवी अधिकारांच्या जाणिवेचा उदय\nहे योग्य आहे की मानवी अधिकारांच्या इस्लामी जाहीरनाम्याच्या मुद्यावर चर्चा करण्यापूर्वी वर्तमानकाळात मानवी अधिकारांच्या जाणिवेच्या इतिहासावर संक्षिप्त दृष्टी टाकली जावी.\nइंग्लंडमध्ये किग जॉनने इ.स.१२१५ मध्ये जो मॅग्नाकार्टा जारी केला होता तो मुळात त्याच्या उमरावांच्या(Barons) दबावाचा परिणाम होता. त्याचा दर्जा बादशाह व त्याच्या उमरावामध्ये झालेल्या करारासारखा होता. आणि तो जास्त करून उमरावांच्या फायदा तयार केलेला होता. आम जनतेच्या अधिकारांचा त्यात प्रश्नच उद्भवत नव्हता. नंतरच्या लोकांनी त्यातून असा अर्थ काढला की जर तो अर्थ त्याच्या मूळ लेखकांच्या समोर सांगितला असता तर ते आश्चर्यचकित झाले असते. सतराव्या शतकातील वकिली पेशाच्या लोकांनी त्यात असे वाचले की पंचांच्या समोर अपराधाची चौकशी(Trial By Jury), बेकायदेशीर तुरुंगांत डांबून ठेवण्याच्या विरुध्द दाद मागण्याचा अधिकार(Right Of Habeascorpus)आणि कर लावण्याच्या अधिकारावर नियंत्रणाचे हक्क इंग्लंडच्या जनतेला यामध्ये दिले गेले आहेत.\nटॉम पेन(Tom Paine) १७३७ ते १८०९ यांची पुस्तिका(Pamphlet) ‘मानवी अधिकार’(human Rights) ने पाश्चिमात्य लोकांच्या विचारावर फार मोठा क्रांतिकारी प्रभाव टाकला आणि त्यांच्याच पुस्तिकेने(१७९१ ई.) पाश्चिमात्य देशांमध्ये मानवी हक्कांच्या संकल्पनेला आम प्रसिद्धी दिली. हा गृहस्थ ईश्वरी आदेशाद्वारे धर्म प्राप्त झाल्याचे मान्य करीत नसे. तसे पाहिले तर तो काळच मुळी ईश्वरी आदेशाद्वारे प्राप्त झालेल्या धर्माच्या विरुध्द बंडांचा काळ होता. म्हणून पाश्चिमात्य लोकांना असे वाटले की ईश्वरी आदेशांद्वारे प्राप्त झालेल्या धर्मात मानवी अधिकाराची संकल्पना नाही.\nफ्रेंच क्रांतीच्या कथानकातील सर्वात महत्वाचे पृष्ठ म्हणजे ‘मानवी अधिकारांचा जाहीरनामा’(Declaration of the Human Rights) होय, जो १७८९ ई. मध्ये जाहीर झाला. हे अठराव्या शतकाच्या सामुहिक तत्त्वज्ञान व विशेषतः रूसोच्या सामाजिक कराराच्या(Social Contract Theory) दृष्टिकोनाचे फळ होते. यात समाजाची सर्वंकष सत्ता, स्वातंत्र्य, समानता आणि संपत्तीच्या नैसर्गिक हक्कांचे समर्थन केले गेले होते. यात मताधिकार, कायदा करणे आणि कर बसविण्याच्या अधिकारावर आम लोकांच्या मतावर नियंत्रण, पंचांच्या समोर अपराधांची चौकशी(Trial by Jury) वगैरेंचे समर्थन केले गेले.\nया मानवी हक्कांच्या जाहीरनाम्यास फ्रान्सच्या घटनापरिषदेने फ्रान्सच्या क्रांतीच्या काळात संग्रहित केले होते. जेव्हा घटना तयार केली जाईल तेव्हा तिच्या सुरवातीस हा जाहीरनामा लिहिला जावा आणि घटनेत त्याच्या आत्म्याचा विचार होईल असा हेतु होता.\nअमेरिकेच्या(U.S.A.) दहा दुरुस्तीसूचनेत बहुतांशी त्या सर्व अधिकारांचा समावेश केला गेला आहे जे ब्रिटिश लोकशाहीच्या तत्त्वावर आधारित होऊ शकत होते.\nमानवी हक्क व कर्तव्यांचा तो जाहीरनामा सुद्धा फार महत्वाचा आहे, जो बगोटा परिषदेत अमेरिकी राज्यांनी १९४८ मध्ये मंजूर केला.\nनंतर लोकशाही तत्त्वावधानांत युनो(UNO) ने क्रमाक्र��ाने अनेक निश्चित आणि अनेक संरक्षण हक्कासंबंधी ठराव पास केले आणि अखेरीस जागतिक मानवी हक्कांचा जाहीरनामा सर्वांसमोर आला.\nडिसेंबर १९४६ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या आम सभेने एक ठराव पास केला, ज्यात मानवाच्या वंश निर्मूलनाला आंतरराष्ट्रीय कायद्याविरुध्द एक गुन्हा ठरविले.\nमग डिसेंबर १९४८ मध्ये वंश निर्मूलनाला प्रतिबंध आणि शिक्षा देण्यासाठी एक ठराव मंजूर केला गेला. व १२ जानेवारी १९५१ ई. ला त्याची अंमलबजावणी सुरू झाली. यात वंश निर्मूलनाची व्याख्या करताना म्हटले आहे की निम्नलिखित कृत्यांपैकी एखादे कृत्य या उद्देशाने करणे की एखाद्या जमात, वंश अथवा वांशिक समूह(Group) अथवा त्याच्या एका भागाला नष्ट केले जावे.\nअसल्या एखाद्या समूहाच्या व्यक्तींना ठार करणे.\nत्यांना भयंकर प्रकारची शारीरिक अथवा मानसिक इजा करणे.\nत्या समूहावर हेतुपुरस्पर जीवनाची अशी स्थिती लादणे जी त्याच्या शारीरिक अस्तित्वासाठी पूर्णतः किवा अंशतः विनाशकारी ठरेल.\nत्या समूहात जबरीने जननप्रक्रिया रोखण्यासाठी पावले उचलावीत.\nजबरीने त्या समूहाच्या संततीला एखाद्या अन्य समूहात बदलणे.\n१० डिसेंबर १९४८ ला जो ‘जागतिक मानवी अधिकारांचा जाहीरनामा’ मंजूर केला गेला होता, त्याच्या प्रस्तावनेत सामान्यतः अन्य उद्देश्यांबरोबर एक उद्देश्य असादेखील व्यक्त केलेला आहे की ‘मानवी मौलिक अधिकारांत व्यक्तीची प्रतिष्ठा व महत्वात पुरुष आणि स्त्रियांच्या समान अधिकारांवरील श्रध्देला विश्वसनीय बनविण्यासाठी’ तसेच त्यात संयुक्त राष्ट्रसंघाच्या उद्देश्यांपैकी या एकाचा उल्लेख केला गेला होता की ‘मानवी हक्कांचा आदर दृढ करण्यासाठी व वंश आणि लिग अथवा भाषा धर्माचा फरक केल्याशिवाय सर्व माणसांना मौलिक स्वातंत्र्य प्राप्त करून देण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य प्राप्त करणे.’ अशा प्रकारेच कलम ५५ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या या जाहीरनाम्यात सांगितले आहे - ‘संयुक्त राष्ट्रसंघाची सभा मानवी अधिकार आणि सर्वांसाठी मौलिक स्वातंत्र्याची विश्वव्यापी प्रतिष्ठा आणि त्यांच्या संरक्षणात वाढ करील.’\nया संपूर्ण जाहीरनाम्याच्या कोणत्याही भागाशी कोणतेही मतभेद कोणत्याही राष्ट्राच्या प्रतिनिधीने दर्शविले नाहीत. मतभेद न दर्शविण्याचे कारण असे होते की ही केवळ सामान्य तत्त्वांची घोषणा व प्रकटन होते. कोणत्याही प्रकारचे बंधन कोणावरही येत नव्हते. हा काही करार नव्हे की ज्यामुळे सही करणार्या सर्व सरकारांनी त्याची अम्मलबजावणी करण्यास बाध्य व्हावे आणि आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार त्यांच्यावर कायदेशीर जबाबदारी येत असेल. त्याच्यात असे स्पष्ट केलेले आहे की एक आदर्श आहे. तेथपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शिवाय काही देशांनी त्याच्या बाजूने अथवा त्याच्याविरुद्ध मत देण्यात अलिप्तता स्वीकारली.\nआता पहा की या जाहीरनाम्याच्या अगदी छत्रछायेत मानवतेच्या अगदी प्रारंभिक अधिकारांची जगात आम कत्तल होत आहे आणि ती सुद्धा खुद्द सर्वात सुसंस्कृत आणि नेतृत्व करणार्या आणि तो मंजूर करणार्या देशांत होत आहे.\nया संक्षिप्त निवेदनावरून ही गोष्ट स्पष्ट होते की प्रथम तर पाश्चिमात्य जगतात मानवी हक्कांच्या कल्पनेचा दोन तीन शतकांपूर्वीच्या काहीही इतिहास नाही. दुसरे असे की जरी आज या हक्कांची चर्चा केलीही जात आहे, तरी त्याच्या पाठीमागे कोणताही अधिकार आणि अंमलबजावणी करणारी शक्ती नाही, तर या केवळ गोंडस इच्छा आहेत. या उलट इस्लामने मानवी अधिकारांचा जो जाहीरनामा पवित्र कुरआनमध्ये दिला आहे आणि ज्याचा खुलासा प्रेषित मुहम्मद(स.) यांनी अंतिम हजच्या प्रसंगी प्रसारित केला तो याच्यापेक्षा अधिक प्राचीन आहे. इस्लामला मानणार्या जमातीसाठी श्रद्धा, नीति व धर्म म्हणून ज्याचे अनुकरण अनिवार्य सुद्धा आहे. या अधिकारांना कृतीने स्थापन करण्याची अनुपमेय उदाहरणे सुद्धा प्रेषित मुहम्मद(स.) आणि धर्म भीरू खलीफांनी आपल्या पाठीमागे ठेवली आहेत.\nआता मी त्या हक्कांचा संक्षिप्त उल्लेख येथे करतो जे इस्लामने मानवाला दिलेले आहेत.\nसजीवाची प्रतिष्ठा अथवा जिवंत राहण्याचा हक्क\nपवित्र कुरआनमध्ये जगातील सर्वप्रथम हत्येचे वर्णन केले गेले आहे. ही मानवाच्या इतिहासातील सर्वप्रथम दुर्घटना होती. त्यात एका माणसाने दुसर्या माणसाला ठार केले. त्यावेळी पहिल्यांदाच अशी गरज भासली की माणसाला माणसाच्या जिवाची प्रतिष्ठा करण्यास शिकविले जावे. त्याला समजावून द्यावे की प्रत्येक माणसाला जिवंत राहण्याचा अधिकार आहे. या घटनेचे वर्णन केल्यानंतर पवित्र कुरआनमध्ये म्हटले आहे की -\nज्याने एखाद्या माणसाला नाहक अथवा पृथ्वीवर उपद्रव माजविल्याच्या कारणाविना ठार केले, त्याने जणू सर्व लोकांची हत्या केली आणि ज्याने एका माणसाचे प्राण वाचविले तर त्याने जणू समस्त मानवांना जीवदान दिले.(५ : ३२)\nया आयत(ईश वचन) मध्ये पवित्र कुरआनने एका माणसाला ठार करण्याला जगाला ठार करणे म्हटले आहे आणि त्या उलट एका माणसाचे प्राण वाचविण्यास संपूर्ण मानवजातीचे प्राण वाचविण्यासारखे ठरविले आहे. ’अहया’ चा अर्थ आहे जिवंत करणे. दुसर्या शब्दात असे म्हणता येईल की जर एखाद्या माणसाने मानवी जीवन वाचविण्यासाठी प्रयत्न केला तर त्याने मानवजातीला जिवंत करण्यासारखे आहे. हा प्रयत्न एवढे मोठे पुण्य आहे की त्याला संपूर्ण मानवजातीला जिवंत करण्याच्या बरोबरीचे ठरविले आहे.या नियमाला दोन स्थिती अपवाद आहेत.\nपहिली स्थिती अशी की एखादा मनुष्य खुनाचा अपराधी असेल आणि तो सूड(किसास) म्हणून ठार केला जाईल. दुसरी स्थिती अशी की एखाद्या माणसाने पृथ्वीवर उपद्रव माजवावा आणि त्याला ठार केले जावे. या दोन स्थिती शिवाय मानवी जीवाला व्यर्थ जाऊ देणे शक्य नाही.\nअधिक पहा आयत - ला तकतुल्लन्नफसल्लती हर्रमल्लाहु इल्ला बिलहक्क-(१७ : ३३)\nमानवी जीवाच्या रक्षणाचा हा नियम महान अल्लाहने मानवी इतिहासाच्या प्रारंभिक काळात स्पष्ट केलेला होता. मानवासंबंधी असा विचार करणे चुकीचे आहे की तो अंधारात जन्मलेला आहे आणि आपल्या सजातीयांना ठार करता करता त्याला एखाद्या टप्प्यावर असा विचार आला की माणसाला ठार करू नये. हा विचार पूर्णपणे चुकीचा आहे आणि महान अल्लाहसंबंधी गैरसमजावर आधारित आहे. पवित्र कुरआन आम्हाला सांगतो की महान अल्लाहने सुरवातीपासूनच मानवाचे मार्गदर्शन केले आहे आणि याच मार्गदर्शनात ही गोष्ट सुद्धा समाविष्ट आहे की त्याने मानवाला मानवाच्या अधिकाराने परिचित केले.\nविकलांग व निर्बलांचे संरक्षण\nदुसरी गोष्ट जी पवित्र कुरआनवरून कळते आणि प्रेषित मुहम्मद(स.) यांच्या आदेशावरून स्पष्ट होते ती अशी आहे की स्त्रिया, मुले, म्हातारे, जखमी आणि आजार्यांवर कोणत्याही परिस्थितीत हल्ला करणे धर्मसम्मत नाही. मग ते आपल्या जमातीशी संबंधित असोत अथवा शत्रू-जमातीचे असोत. याला अपवाद असा की युद्ध परिस्थितीत हे लोक स्वतः लढत असावेत. नाहीतर दुसर्या प्रत्येक स्थितीत त्यांच्यावर हल्ला करण्याची मनाई आहे. हा नियम आपल्या विशिष्ट जमातीसाठी नाही तर संपूर्ण मानवजातीसाठी हाच नियम लागू आहे. प्र��षित मुहम्मद(स.) यांनी या बाबतीत अत्यंत स्पष्ट आदेश दिलेले आहेत. ईशभीरू खलीफांची स्थिती अशी होती की ते जेव्हा शत्रूशी सामना करण्यासाठी सेना पाठवीत असत, तेव्हा संपूर्ण सेनेला अशा स्पष्ट आज्ञा देत असत की, शत्रूवर हल्ल्याच्या वेळी कोणत्याही स्त्री, मुले, म्हातारे, जखमी व आजार्यांवर हात टाकू नये.\nआणखी एक महान अधिकार ज्याचे ज्ञान आम्हाला पवित्र कुरआनमधून मिळते आणि हदीस(पैगंबरांची वचने) मध्ये सुद्धा याचा तपशील आहे. तो म्हणजे महिलेचे शील कोणत्याही परिस्थितीत आदरपात्र आहे. युद्धात शत्रूंच्या स्त्रियांशी संफ आला तर कोणत्याही मुसलमान सैनिकासाठी हे धर्मसम्मत नव्हे, की त्याने त्यांच्यावर अत्याचार करावा. पवित्र कुरआननुसार व्यभिचार पूर्णतः धर्मविरोधी आहे. मग तो कोणत्याही स्त्रीशी केलेला असो. याचा विचार न करता की ती स्त्री मुसलमान आहे की अन्य धर्मिय, आपल्या जमातीची आहे की अन्य जमातीची, मित्रराष्ट्राची आहे की शत्रूराष्ट्राची.\nएक मौलिक नियम असा आहे की, उपाशी मनुष्य कोणत्याही परिस्थितीत या गोष्टीस पात्र आहे ही त्याला भाकरी दिली जावी. नग्न कोणत्याही परिस्थितीत या गोष्टीला पात्र आहे की त्याला कपडे दिले जावेत. जखमी आणि आजारी मनुष्य कोणत्याही परिस्थितीत याला पात्र आहे, की त्याला औषधोपचाराची सवलत उपलब्ध करून दिली जावी. याचा विचार न करता की तो उपाशी, नग्न, जखमी अथवा रोगी व्यक्ती शत्रू आहे की मित्र. हा त्रिकालाबाधित(Universal) हक्कांपैकी आहे. शत्रूशी देखील आम्ही असाच व्यवहार करू जर शत्रूराष्ट्राची एखादी व्यक्ती आमच्याजवळ आली तर आमचे कर्तव्य राहील की त्याला उपाशी, नग्न राहू देऊ नये आणि जखमी अथवा आजारी असेल तर औषधोपचार करावा.\nव फी अमवालिहिम हक्कुल्लिसाइलि वलमहरुमु -(१९-५१) तसेच आयत - व युतमिऊनत्त आम अला हुब्बिही मिसकीन व यतीम व असीरा.-(७६-८)\nपवित्र कुरआनचा हा अटळ नियम आहे की माणसाशी न्याय केला जावा. महान अल्लाहचा आदेश आहे -\nएखाद्या समूहाच्या शत्रुत्वाने तुम्हाला इतके प्रक्षोभित करू नये की तुम्ही न्यायापासुन तोंड फिरवावे. न्याय करा हे ईशपरायणतेच्या अधिक जवळ आहे.(५ : ८)\nया आयतीत इस्लामने हा नियम ठरवून दिला की माणसांशी एका व्यक्तीबरोबर सुद्धा आणि एका जमातीबरोबर सुद्धा कोणत्याही परिस्थितीत न्यायाचा विचार करावा लागेल. इस्लामच्या दृष्टीने हे कदापि ���ोग्य नाही की मित्राबरोबर तर न्याय करावा आणि शत्रूबरोबर या नियमाला दृष्टी आड करावे.\nपुण्य कार्यात सहकार्य आणि पाप कर्मात असहकार\nआणखी एक नियम जो पवित्र कुरआनने निश्चित केला आहे तो असा आहे की पुण्य आणि हक्क मिळवून देण्याच्या बाबतीत प्रत्येकाशी सहकार्य केले जावे आणि वाईट बाब व जुलुमाच्या बाबतीत कोणाशीही सहकार्य केले जाऊ नये. अफत्य भाऊ जरी करीत असेल तरी सुद्धा आम्ही त्याच्याशी सहकार्य करता कामा नये आणि पुण्यकर्म शत्रू जरी करीत असेल तरी त्याच्यासाठी सहकार्याचा हात पुढे करावा. महान अल्लाहचा आदेश आहे -\nजे कर्म पुण्य व ईशपरायणतेचे आहेत त्यात सर्वांशी सहकार्य करा आणि जे पाप कर्म आहेत, त्यात कोणाशी सहकार्य करू नका.(५ : २)\n‘बिर्र’ चा अर्थ केवळ पुण्यच नव्हे तर अरबी भाषेत ‘अधिकार मिळवून ईशपरायणता व इंद्रीयनिग्रहामध्ये आम्ही प्रत्येकाला सहकार्य द्यावे’ असा सुध्दा आहे. पवित्र कुरआनचे हे कायमस्वरुपी तत्त्व आहे.\nआणखी एक तत्त्व ज्याचा पवित्र कुरआनने मोठा उद्घोष केला आहे तो असा की, सर्व माणसे समान आहेत. एखाद्याला श्रेष्ठत्व प्राप्त असेल, तर ते चारित्र्याच्या आधारे होय या बाबतीत पवित्र कुरआनमध्ये म्हटले आहे,\nहे लोकहो, आम्ही तुम्हाला एक पुरुष आणि एक स्त्रीपासून निर्माण केले आणि तुम्हाला समुदाय आणि कुटूंबात विभाजित केले जेणेकरून तुम्ही एक दुसर्याला ओळखावे. निःसंशय तुमच्यापैकी अधिक प्रतिष्ठित तो आहे जो अधिक ईशपरायण आहे.(४९ : १३)\nयात पहिली गोष्ट अशी सांगितली आहे की, संपूर्ण मानवजातीचे एकच मूळ आहे. हे निरनिराळे वंश, निरनिराळे रंग, निरनिराळ्या भाषा वस्तुतः मानवी जगाच्या विभाजनासाठी हे काही योग्य कारण नव्हे.\nदुसरी गोष्ट अशी सांगितली आहे की, आम्ही लोकसमुदायाचे हे विभाजन ओळखीसाठी केलेले आहे. दुसर्या शब्दांत, एक भाऊकी, एक जमात आणि एका कुटुंबाला दुसर्यापेक्षा गर्व करण्याचे व श्रेष्ठत्वाचे काहीही कारण नाही की त्यांनी आपल्या हक्कांना वाढवून चढवून ठेवावे आणि दुसर्यांचे कमी करावेत. अल्लाहने जितकी भिन्नता केली आहे, चेहरे एक दुसर्यापेक्षा भिन्न बनविली आहेत अथवा भाषा एक दुसर्यापासून वेगळ्या ठेवल्या आहेत. या सर्व गोष्टी गर्व करण्यासाठी नव्हेत; तर केवळ अशासाठी आहेत की, आपापसांत फरक करावा सर्वच माणसे एकसमान असती, त्यांच्यात फरक करणे अशक्य झाले असते. अशा प्रकारे हे विभाजन नैसर्गिक आहे. आणि दुसर्यांचे अधिकार हडप करणे या अनाठायी फरक करण्यासाठी नाहीत. प्रतिष्ठा आणि अभिमानाचा पाया चारित्र्याची स्थिती आहे. हे प्रेषित मुहम्मद(स.) यांनी एका दुसर्या पद्धतीने सांगितली आहे. त्यांनी मक्का विजयानंतर जे भाषण केले, त्यात म्हटले आहे,\nएखाद्या अरबाला एखाद्या अरबेतरावर कोणतेही श्रेष्ठत्व प्राप्त नाही आणि एखाद्या अरबेतराला अरबावर सुद्धा नाही, न एखाद्या गौरवर्णियाला कृष्णवर्णियावर आणि कृष्णवर्णियाला गौरविर्णयावर. ईशपरायणते व्यतिरिक्त वंशाच्या पायावर कोणतेही श्रेष्ठत्व नाही.\nम्हणजे श्रेष्ठत्व प्रामाणिकपणा व ईशपरायणते वर अवलंबून आहे. अशातली गोष्ट नाही की, एखादी व्यक्ती चांदीने निर्माण केली आहे आणि कोणी दगडाने व कोणी मातीने, तर सर्व लोक एकसमान आहेत.\nफिरऔनच्या राज्यव्यवस्थेला पवित्र कुरआनने ज्या कारणास्तव खोटे ठरविले आहे, त्यांपैकी एक असे होते की- ‘‘इन्न फिरऔना अला फिल अर्जि व ज अला अहलहा शैए यस्तज इफु ताइफत म्मिन्नहुम.’’ - २८.४ म्हणजे इस्लामला याची इच्छा नाही की एखाद्या समाजात माणसांना उच्च आणि नीच अथवा शासक आणि शासित वर्गात विभाजित केले जावे.\nआणखी एक तत्व असे आहे की एखाद्या व्यक्तीला पाप करण्याची आज्ञा दिली जाऊ शकत नाही. कोणासाठीही हे आवश्यक नाही अथवा त्याच्यासाठी हे धर्मसम्मत नव्हे की त्याला पापाची आज्ञा दिली गेली तर त्याने त्याचे पालन करावे. पवित्र कुरआनच्या आदेशानुसार, जर एखाद्या अधिकार्याने आपल्या हाताखालच्या कर्मचार्याला धर्मसम्मत नसलेली कामे करण्याची आज्ञा दिली अथवा एखाद्यावर व्यर्थ अत्याचार करण्याची आज्ञा दिली तर त्या कर्मचार्यासाठी या बाबतीत आपल्या अधिकार्याची आज्ञा पाळणे धर्मसम्मत नाही. प्रेषित मुहम्मद(स.) यांचा आदेश आहे,\nज्या गोष्टींना सृजनकर्त्याने अयोग्य ठरविले आहे आणि पाप म्हटले आहे, कोणालाही अधिकार नाही की त्याने त्या गोष्टी करण्याची आज्ञा कोणाला द्यावी. तसेच आज्ञा देणार्यासाठी पापकर्माची आज्ञा देणे योग्य नव्हे आणि एखाद्या दुसर्या व्यक्तीसाठी असल्या आज्ञेचे पालन करणे देखील योग्य नव्हे.\nअत्याचारीची आज्ञा पाळण्यास नकार देण्याचा अधिकार\nइस्लामचे एक वैभवशाली तत्व असे आहे की, कोणत्याही अत्याचारीची आज्ञा पाळण्याचा अधिकार नाही. पवित्र कुरआनमध्ये असे सांगितले आहे की, जेव्हा अल्लाहने हजरत इब्राहीम(अ.) यांना मार्गदर्शक म्हणून नियुक्त केले आणि फर्माविले की,\n‘‘माझ्या संततीसाठी देखील हाच वायदा आहे का\nतेव्हा अल्लाहने उत्तरादाखल म्हटले,\nमाझा वायदा अत्याचार्यासंबंधी नाही. ‘अहद’ चा शब्द येथे अशा अर्थाने प्रयुक्त झालेला आहे जसा इंग्रजी भाषेत ‘Letter of appointment' ‘नियुक्तिपत्रा’चा अर्थ आहे. उर्दूत ‘परवान-ए-अमर’(कार्य करण्याची परवानगी) म्हणता येईल.’’ पवित्र कुरआन - २-१२४.\nया आयतीत अल्लाहने स्पष्ट केले आहे की अत्याचारींना अल्लाहकडून कोणतीही अशी कार्ये करण्याची परवानगी नाही, जेणेकरून त्यांनी दुसर्याकडून आज्ञापालनाची अपेक्षा करावी. म्हणून इमाम अबू हनीफा(रह.) फर्मावितात की कोणताही अत्याचारी या गोष्टीस पात्र नाही की, त्याने मुसलमानांचे मार्गदर्शक असावे. जर एखादा असा माणूस मार्गदर्शक बनला तर त्याचे आज्ञापालन करणे आवश्यक नाही. त्याला केवळ सहन केले जावे.\nअधिक या स्पष्ट आयती डोळ्यासमोर ठेवावीत.\nला तुतीअ अमरल मुसरिफीन - २६-१५१.\nवला तुतीअ मन अगफलना कल्बहू अन् जक्रिना - १८-२८.\nव तिलक आदुन जहदू बिआयाति रब्बिहिम व असौ रुसुलहू क्तबऊ उमर कुल्लि जब्बारिन अनीद - ११.५९\nराजनीतिक प्रक्रियेत भागीदाराचा अधिकार\nमानवाच्या मौलिक अधिकारापैकी एक मोठा अधिकार इस्लामने हा ठरविला आहे की समाजातील सर्व लोक राज्य शासनात भागीदार आहेत. सर्व लोकांच्या सल्ल्याने शासन बनले पाहिजे. पवित्र कुरआनने म्हटले, पवित्र कुरआन - २४.५१\nमहान अल्लाह त्यांना म्हणजे ईमानधारकांना पृथ्वीवर खलीफा पद बहाल करील.\nयेथे अनेकवचनी शब्दप्रयोग केला आहे आणि म्हटले आहे की आम्ही काही लोकांना नाही तर संपूर्ण जमातीला खिलाफत देऊ. शासन एका व्यक्तीचे अथवा एका कुटूंबाचे अथवा एका वर्गाचे नव्हे, तर संपूर्ण ईमानधारक जमातीचे असेल. ते सर्व लोकांच्या सल्ल्याने अस्तित्वात येईल. पवित्र कुरआनचा आदेश आहे,\nपवित्र कुरआन - ४२-३८, तसेच आयत - ‘‘व शाविरहुम फिलअम्रि’’ - ३-१५९.\nहे राज्य आपापसातील सल्ल्याने चालेल.\nया बाबतीत हजरत उमर(र.) यांचे स्पष्ट आदेश आहेत. कोणालाही हा अधिकार पोचत नाही की त्याने मुसलमानांवर त्यांच्या सल्ल्याविना राज्य करावे. मुसलमान तयार असतील तर त्यांच्यावर राज्य केले जाऊ शकते आणि तयार नसतील तर केले जाऊ शकत नाही. या आज्ञेनुसार इस्लाम ल���कशाही व सल्लागार मंडळाच्या शासनाचे तत्त्व ठरवितो. ही दुसरी बाब आहे की आमच्यावर इतिहासाच्या विभिन्न काळात दुदैंवाने राजेशाही लादली गेली आहे. इस्लामने आम्हाला अशा प्रकारच्या राजेशाहीची परवानगी दिलेली नव्हती. पण ही आमच्या मूर्खपणाची फळे होत.\nआणखी एक तत्त्व असे आहे की कोणत्याही माणसाचे स्वातंत्र्य न्याय-निर्णय झाल्याशिवाय हिरावून घेता येत नाही. हजरत उमर(र.) यांनी स्पष्ट शब्दांत फर्माविले की,\nइस्लाम मध्ये कोणत्याही व्यक्तीचे स्वातंत्र्याचे हक्क हिरावून घेतले जावू शकत नाहीत.\nया कथनानुसार न्यायाची कल्पना निश्चित होते. ज्याला वर्तमान परिभाषेत ‘कायदेशीर न्यायालयीन कार्यवाही’ म्हणतात. म्हणजे एखाद्याचे स्वातंत्र्य हरण करावयाचे असेल तर त्याच्यावर आरोप ठेवणे, खुल्या न्यायालयात त्यांच्यावर खटला चालवावा आणि त्याला स्वतःचा बचाव करण्यासाठी पुरेपूर संधी द्यावी. त्याशिवाय कोणत्याही कार्यवाहीवर निकाल लागू करणे अशक्य आहे. ही अगदी सामान्य बुद्धीची गोष्ट आहे की आरोपीला आपली बाजू मांडण्याची संधी दिल्याशिवाय न्याय-निकाल होऊ शकत नाही. इस्लाममध्ये अशा घटनेला स्थान नाही की एखाद्या माणसाला अटक करण्यात यावी आणि त्याला आपली बाजू मांडण्यास संधी दिल्याशिवाय तुरुंगात डांबले जावे. इस्लामी राज्य व न्याय पालिकेसाठी न्यायाची निकड पुरी करणे पवित्र कुरआनने आवश्यक ठरविले आहे.\nआयत - ‘‘व इजा हकमतुम बैनन्नासि अन तहकुम बिलअद्ल’’ - ४.५८\nएक मौलिक अधिकार असा आहे की पवित्र कुरआन स्पष्टपणे वैयक्तिक संपत्तीची संकल्पना पुढे मांडतो अल्लाहचा आदेश आहे,\nतुम्ही खोट्या मार्गाने एक दुसर्याची मालमत्ता गिळंकृत करू नका.(२ : १८८)\nपवित्र कुरआन व हदीस आणि धर्मशास्त्राचे अध्ययन केले गेले तर असे स्पष्ट कळते की दुसर्याची मालमत्ता खाण्याचे कोण कोणते प्रकार चुकीचे आहेत. इस्लामने या पद्धती संदिग्ध ठेवलेल्या नाहीत. या तत्वानुसार कोणत्याही माणसाकडून अयोग्य पद्धतीने कोणतीही मालमत्ता संपादन केली जाऊ शकत नाही. कोणत्याही व्यक्तीला अथवा कोणत्याही सरकारला हा अधिकार नाही की तिने कायदेभंग करून आणि त्या ठराविक स्थितीशिवाय जी खुद्द इस्लामने स्पष्ट केली आहे, एखाद्याच्या संपत्तीवर कब्जा करावा.\nमानवाचा हा देखील मौलिक अधिकार आहे की त्याच्या प्रतिष्ठा व अब्रूचे रक्ष�� केले जावे. सूरह ‘हुजरात’ मध्ये या अधिकाराचा पूर्ण तपशील आहे. उदाहरणार्थ अल्लाहचा आदेश आहे,\nतुमच्यापैकी कोणत्याही समूहाने दुसर्या समुहाची टिगल करू नये.\nआणि तुम्ही एक दुसर्याला वाईट टोपणनावाने बोलवू नका.\nआणि तुम्ही एकमेकाची पाठीमागे निदा करू नका.(४९ : ११-१२)\nम्हणजे जितके काही प्रकार माणसाच्या प्रतिष्ठा व अब्रूवर हल्ला करण्याचे होऊ शकतात त्या सर्वांना मनाई केली गेली आहे. असे स्पष्टपणे सांगितले आहे की माणूस हजर असो वा नसो त्याची टिगल केली जाऊ नये. वाईट टोपण नांव दिले जाऊ शकत नाहीत आणि त्याची निदा केली जाऊ शकत नाही. प्रत्येक व्यक्तीचा हा कायदेशीर अधिकार आहे की कोणीही त्याच्या प्रतिष्ठेवर हल्ला करू नये व हाताने अथवा जिभेने त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा अतिरेक करू नये.\nपहा आयत - ‘‘कुन्तुम खैरा उम्मतिन उखरिजत लिन्नासि ता अमुरून बिलमा अरुफि व तनहौना अनिल मुनकरि.’’ - ३.११०\nइस्लामच्या मौलिक अधिकारानुसार प्रत्येक व्यक्तीला म्हणजे वैयक्तिक जीवनाला(Privacy) सुरक्षित करण्याचा अधिकार आहे. या संबंधी सूरह ‘नूर’ मध्ये स्पष्टीकरण केले गेले की,\nआपल्या घराशिवाय अन्य लोकांच्या घरात प्रवेश करू नका, येथ पावेतो की त्यांच्याशी संबंध वाढविले जावेत.\nसूरह ‘हुजरात’ मध्ये म्हटले गेले,\nप्रेषित मुहम्मद(स.) चे वचन आहे की,\n‘‘एखाद्या व्यक्तीला हा अधिकार नाही की आपल्या घरातून दुसर्या व्यक्तीच्या घरात त्याने डोकवावे. एखाद्या व्यक्तीला पुरेपूर घटनात्मक अधिकार आहे की, त्याने आपल्या घरात दुसर्यांच्या कोलाहलापासून, दुसर्यांच्या डोकावण्यापासून आणि दुसर्यांच्या हस्तक्षेपापासून सुरक्षित व शांतीपूर्वक रहावे. त्याच्या घरातील निःसंकोचपणा आणि पडदापद्धती टिकून राहिली पाहिजे. त्याउपर असे की कोणाला दुसर्याचे पत्र वरून दृष्टी टाकून पाहण्याचा सुद्धा अधिकार नाही. ते वाचण्याचा तर मुळीच नाही.’’\nइस्लाम माणसांच्या गोपनीयतेचे पुरेपूर रक्षण करतो आणि स्पष्ट मनाई करतो की दुसर्याच्या घरांत डोकावू नका. इस्लाम माणसाच्या व्यक्तिगत जीवनाचे पुरेपूर रक्षण करतो आणि इतरांच्या घरांत डोकावण्यास पूर्णपणे मज्जाव करतो. आणि कोणाचे पत्र पाहू नये. जोपर्यंत एखाद्या व्यक्तिबद्दल विश्वसनीय सूत्राद्वारे ही सूचना मिळत नाही की तो एखादे घातक काम करीत आहे, तो पर्यंत विनाकारण कोणाच्या स्थितीबद्दल चौकशी करणे इस्लामी धर्म कायद्यानुसार धर्मसम्मत नाही.\nइस्लामच्या मौलिक अधिकारांपैकी एक माणसाला अत्याचाराविरुद्ध आवाज उठविण्याचा अधिकार आहे. अल्लाहचा आदेश आहे की,\nअल्लाह ही गोष्ट पसंत करीत नाही की माणसाने निदेसाठी तोंड याशिवाय उघडावे की एखाद्यावर अत्याचार केले गेले असेल. म्हणजे अत्याचारपीडिताला हा अधिकार आहे की त्याने अत्याचार्याविरुद्ध आवाज बुलंद करावा.(४ : १४८)\nआणखी एक महत्वाची गोष्ट जिला हल्ली ‘मतस्वातंत्र्य’ म्हटले जाते. पवित्र कुरआनने तिला दुसर्या भाषेत व्यक्त केले आहे. परंतु तुलनात्मक दृष्टीने पाहिले तर पवित्र कुरआनची कल्पना किती उच्च कोटीची आहे हे लक्षात येईल. पवित्र कुरआनमध्ये म्हटले आहे की, ‘‘चांगल्या गोष्टीची आज्ञा करणे’’१ आणि ‘‘वाईट गोष्टीपासून रोखणे’’ व केवळ माणसाचा अधिकार आहे तर हे त्याचे कर्तव्य सुद्धा आहे. पवित्र कुरआन नुसार व हदीसच्या आदेशानुसार सुद्धा मानवाचे हे कर्तव्य आहे की, त्याने सदाचाराचा प्रसार करावा आणि दुराचारापासुन रोखावे. दूराचार घडत असेल तर केवळ असेच नव्हे की त्याच्याविरुद्ध फक्त आवाज उठवावा, तर त्याच्या निर्मूलनाचे प्रयत्न करणे सुद्धा कर्तव्य आहे. जर त्याच्याविरुद्ध आवाज उठविला जात नसेल आणि त्याच्या प्रतिबंधाची चिता केली जात नसेल तर हे उलट पाप आहे. मुसलमानाचे कर्तव्य आहे की त्याने इस्लामी समाजाला स्वच्छ ठेवावे. या बाबतीत मुसलमानांचा आवाज बंद केला गेला तर यापेक्षा मोठे पाप काही होऊ शकत नाही. एखाद्याने सदाचार पासून रोखले तर त्याने न केवळ एक मौलिक अधिकार हिरावून घेतला तर एका कर्तव्य पालनापासून रोखले. समाजाचे आरोग्य टिकविण्यासाठी आवश्यक आहे की माणसाला प्रत्येक स्थितीत हा अधिकार असला पाहिजे. पवित्र कुरआनने बनी इस्त्राईलच्या अधोगतीची कारणे सांगितली आहेत. त्यांच्यापैकी एक कारण असे सांगितले आहे की,\nते वाईट गोष्टीपासून एक दुसर्याला रोखत नसत.(५ : ७९)\nम्हणजे एखाद्या समजात अशी स्थिती उत्पन्न झाली की दूराचारा विरुद्ध आवाज उठविणारा कोणी नसेल तर अंततःहळू हळू दृष्टता संपूर्ण समाजात पसरते. तो समाज नासलेल्या फळांच्या टोपलीप्रमाणे बनतो. तिला उचलून फेकून दिले जाते. असा समाज ईश्वरी कोपास पात्र होण्यास कोणतीच कसर उरत नाही.\nसद्सद्विवेकबुद्धी व श्रद्धेच्या स्वातंत्र्याचा अधिकार\nइस्लामने ‘‘इस्लामी जीवन पध्दती मध्ये जोरजबरदस्ती नाही’’(२ : २५६) चे तत्व मानवजातीला दिले आणि त्याच्याखाली प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य दिले की तिने नास्तिकता व आस्तिकता पैकी अथा इतर हवा तो मार्ग स्वीकारावा. शक्तीचा प्रयोग इस्लाममध्ये असेल तर ते दोन आवश्यकतेसाठी एक असे की इस्लामी राज्याचे अस्तित्व व त्याच्या स्थैर्याच्या सुरक्षिततेसाठी धर्मयुद्धाच्या भूमीत शत्रूचा सामना केला जावा आणि दुसरे असे की व्यवस्था व शिस्तपालन आणि सुखशांतीच्या सुरक्षेसाठी गुन्हे व दंगे निपटून काढण्यासाठी न्यायालयीन व प्रशासनिक पावले उचलली जावीत.\nतो सद्सद्विवेकबुद्धी व श्रद्धेच्या स्वातंत्र्याचा मौल्यवान अधिकार होता, जो प्राप्त करण्यासाठी मक्केतील तीस वर्षांच्या कसोटीकाळात मुसलमानांनी अतोनात कष्ट झेलून अधिकार मंत्राचा(कलमा-ए-हक) उद्घोष केला आणि अंततः हा अधिकार सिद्ध होऊन राहिला. मुसलमानांनी हा अधिकार ज्या प्रकारे आपल्यासाठी प्राप्त केला तसा दुसर्यासाठी सुद्धा पूर्णपणे मान्य केला. इस्लामी इतिहास या गोष्टीपासून रिक्त आहे की मुसलमानांनी कधी आपल्या मुस्लिमेतर प्रजेला इस्लाम स्वीकारण्यासाठी विवश केले नाही. अथवा एखाद्या जमातीला हाणून मारून मुसलमान केले नाही.\nधार्मिक मनःक्लेशापासून रक्षणाचा अधिकार\nइस्लाम या बाबतीत उदार नाही की विविध धार्मिक समुदायांनी एक दुसर्याच्या विरुद्ध तोंडसुख घ्यावे आणि एक दुसर्याच्या धर्मप्रमुखांवर चिखलफेक करावी. पवित्र कुरआनमध्ये प्रत्येक व्यक्तीच्या धर्मिक श्रद्धा आणि त्याच्या धर्मप्रमुखांचा मान राखण्यास शिकविले आहे. आदेश असा आहे,\nत्यांना बरे-वाईट म्हणू नका, ज्यांना हे लोक अल्लाहला सोडून आराध्य दैवत बनवून त्यांचा धावा करतात.\nम्हणजे विविध धर्म आणि श्रद्धांवर पुराव्यानिशी चर्चा करणे आणि योग्य पद्धतीने समीक्षा करणे अथवा मतभेद प्रकट करणे तर मतस्वातंत्र्याच्या अधिकारात समाविष्ट होतात. परंतु मनःक्लेश देण्यासाठी निदेचे हत्यार उचलणे योग्य नव्हे.\nमतस्वातंत्र्याचा परिणाम म्हणून सम्मेलनस्वातंत्र्याचा अधिकार समोर येतो. मतभेद निर्माण करणार्यांना मानवी जीवनाचे एक अटळ सत्य म्हणून पवित्र कुरआनने पुन्हा पुन्हा प्रस्तुत केले आहे. तेव्हा या गोष्टीला आळा घालणे कोठे शक्य आहे की, एक प्रकारची मते धारण करणारे लोक सुसंगत असावीत एकाच तत्व आणि दृष्टिकोनावर एकत्र होणार्या जमातीत सुद्धा विविध विचारसरणी असू शकतात आणि त्यांच्याशी संबंधित लोक कोणत्याही परिस्थितीत आपापसांत अधिक निकट असतील. पवित्र कुरआनचा आदेश असा आहे.\nआणि तुमच्यापैकी एक समूह तर असा जरूर असावयास पाहिजे ज्याने चांगुलपणाकडे बोलवावे. सदाचाराची आज्ञा द्यावी व दुराचाराला रोखावे.(३ : १०४)\nयात जेव्हा ‘मांगल्य’ चांगुलपणा आणि ‘दुष्टते’ च्या कल्पनांच्या तपशीलात फरक येतो तेव्हा जमातीचे तात्विक ऐक्य टिकून देखील त्यात वेगवेगळ्या विचारसरणी स्वरूप धारण करतात. हे अपेक्षित दर्जापेक्षा कितीही खालच्या कोटीची का असेना टोळ्या आणि पक्ष प्रकट होत आहेतच. म्हणून येथे काव्यात सुद्धा, इस्लामी धर्मशास्त्र व कायद्यात सुद्धा आणि राजनीतिक दृष्टिकोनात सुद्धा मतभेद आले. त्याचबरोबर निरनिराळे समुदाय(संप्रदाय) अस्तित्वात आले. प्रश्न असा आहे की इस्लामी राज्य घटना व अधिकारांच्या जाहिरनाम्यानुसार वेगवेगळ्या प्रकारे मतभेद दर्शविणार्यांना सम्मेलनस्वातंत्र्याचा अधिकार आहे काय हा प्रश्न सर्वप्रथम हजरत अली(र.) यांच्यासमोर ख्रवारिजांच्या(खारजी संप्रदायाचे लोक हजरत अली(र.) यांना खलीफा मानीत नव्हते.) उदयाने उद्भवला आणि हजरत अली(र.) यांनी त्यांच्याकरिता सम्मेलनस्वातंत्र्याच्या अधिकाराला मान्य केले. ते खारजियांना म्हणाले, ‘‘जोपर्यंत तुम्ही तलवार घेऊन जबरदस्ती आपला दृष्टिकोन लोकांवर लादत नाही तो पर्यंत तुम्हाला संपूर्ण स्वातंत्र्य राहील.’’\nदुसर्याच्या कृत्याच्या जबाबदारीतून मुक्तता\nइस्लाममध्ये मनुष्य केवळ आपल्या कृत्य व अपराधासाठी जबाबदार आहे. दुसर्यांच्या कृत्यासाठी आणि दुसर्याच्या अपराधासाठी त्याला जबाबदार धरणे शक्य नाही. पवित्र कुरआनने हा नियम ठरविला आहे.आणि एखादा ओझे उचलणारा एखाद्या दुसर्याचे ओझे उचलणार नाही.(६ : ६३)\nइस्लामी कायद्यात याला वाव नाही की चोराला सोडून सन्याशाला फाशी द्यावी.\nशंकेच्या आधारे कारवाईला मनाई\nइस्लाममध्ये प्रत्येक व्यक्तीला हे संरक्षण आहे की चौकशीविना तिच्या विरुद्ध कोणतीही कारवाई केली जाणार नाही. यासंबंधी पवित्र कुरआनचा स्पष्ट आदेश आहे की,एखाद्याच्या विरुद्ध बातमी मिळाल्यास चौकशी करा, जेणेकरून असे होऊ नये की एखाद्या सम��दाया विरुद्ध न कळत तुम्ही काही कारवाई करावी.(४९ : ६)\nयाशिवाय पवित्र कुरआनने असा आदेश सुद्धा दिला आहे\nहे लोक हो, ज्यांनी श्रध्दा ठेवली आहे, अधिक शंका घेण्यापासून दूर रहा कारण काही बाबतीत शंका घेणे पाप आहे.(४९ : १२)\nथोडक्यात हे आहेत ते मौलिक अधिकार जे इस्लामने मानवास प्रदान केले आहेत. यांची कल्पना अगदी स्पष्ट व परिपूर्ण आहे. ती मानवी जीवनाच्या आरंभीच मानवाला सांगितली गेली आहे. सर्वात आश्चर्याची गोष्ट ही आहे की हल्ली सुद्धा जगात मानवी हक्कांची जी घोषणा(Declaration of Human Rights) झाली आहे तिला कोणतेही प्रमाणपत्र व अंमलबजावणीचे सामर्थ्य प्राप्त नाही. केवळ एक उच्च आदर्श प्रस्तुत केला गेला आहे. या आदर्शाच्या अंमलबजावणीस कोणतेही राष्ट्र बाध्य नाही. आणि कोणताही असा प्रभावी तह नाही ज्या योगे या अधिकारांना मान्यता सर्व राष्ट्रांकडून मिळेल. मुस्लिम जगत अल्लाहचा ग्रंथ आणि त्याच्या प्रेषिताच्या आदेशांशी बांधलेले आहेत. अल्लाह आणि पैगंबर(स.) यांनी मौलिक अधिकारांचे पूर्णतः स्पष्टीकरण केलेले आहे. जो देश इस्लामी राष्ट्र बनू इच्छितो त्याला हे अधिकार अनिवार्यतेने द्यावे लागतील. मुसलमानांना सुद्धा हे अधिकार दिले जातील आणि दुसर्यांना सुद्धा. या बाबतीत एखाद्या अशा कराराची गरज पडणार नाही की अमुक समुदाय जर आम्हाला असे अधिकार देईल तर आम्ही त्याला देऊ. तर मुसलमानांना कोणत्याही परिस्थितीत हे अधिकार द्यावे लागतील. मित्रांना सुद्धा आणि शत्रूंना सुद्धा.\nSeptember 22, 2019 मुस्लिम पर्सनल लॉ\nचर्चा करताना एक सज्जन उद्गारले, ‘तुम्ही अतिसंकुचित दृष्टीचे व जुन्या चाकोरीतून जाणारे आहात.\n‘तुम्ही ईश्वराचे अस्तित्वावर ईमान (विश्वास) बाळगता काय\n‘त्याची उपासना करता व रोजे (उपवास) करता काय\n मग माझे म्हणणे बरोबर आहे. तुम्ही संकुचित दृष्टीचे व जुन्या चाकोरीतून जाणारें आहात.’\nत्यावर मी विचारले, ‘आम्ही संकुचित दृष्टीचे असून जुन्या चाकोरीतून जाणारे आहोत. हे तुम्ही कशावरुन म्हणू शकता\n‘कारण ज्या गोष्टींवर तुम्ही श्रद्धा ठेवता त्या सर्वच्या सर्व अगदी निरर्थक बडबड व निराधार गोष्टी आहेत, त्यांना कसलीही वास्तवता व अस्तित्व नाही.’\nमी विचारले, ‘तुम्ही कोणत्या गोष्टीवर ईमान (श्रद्धा) बाळगता\n‘ही सृष्टी कोणी निर्माण केली आणि जीव व अस्तित्व कोणी प्रदान केले\n‘पण निसर्ग म्हणजे काय\n‘ती प्र��ृतीची दडलेली व अमर्यांद अशी शक्ती आहे, जिचे ज्ञान आम्हाला ज्ञानेंद्रियामार्फत होते.’\nयावर मी म्हटले, ‘तुम्ही मला अदृष्य शक्ती (ईश्वर) च्या आदेशाधीन होण्यापासून अडवून, मला त्यासदृष्य एका अनभिज्ञ व रहस्यमय शक्ती (प्रकृती) ची आज्ञापालन करणारा बनवू इच्छिता काय पण प्रश्न असा आहे की ज्यामध्ये मला सर्व प्रकारचे मानसिक व शारीरिक सुख व समाधान तसेच शांती लाभते, त्याला सोडून शेवटी मी या तुमच्या खोट्या उपास्याकडे-प्रकृतीकडे कशाकरिता शरण जाऊ पण प्रश्न असा आहे की ज्यामध्ये मला सर्व प्रकारचे मानसिक व शारीरिक सुख व समाधान तसेच शांती लाभते, त्याला सोडून शेवटी मी या तुमच्या खोट्या उपास्याकडे-प्रकृतीकडे कशाकरिता शरण जाऊ ती माझी कोणतीही गरज भागवू शकत नाही की माझ्या इच्छा आकांक्षा पुऱ्या करण्याची तिच्यांत ताकद नाही ती माझी कोणतीही गरज भागवू शकत नाही की माझ्या इच्छा आकांक्षा पुऱ्या करण्याची तिच्यांत ताकद नाही\nया संक्षिप्त संभाषणातून विचारस्वातंत्र्याचे प्रतिपादन करणाऱ्या प्रगतिवाद्यांच्या बुद्धीचा अंदाज सहज केला जाऊ शकतो. त्यांच्या विचार स्वातंत्र्याचा अर्थ असा की इस्लामने आपल्या वास्तविक उपास्यापासून तोंड फिरवावे, पण हा नास्तिपणा असून त्याला विचारस्वातंत्र्य हे नाव कदापिही दिले जाऊ शकत नाही. जे विचारस्वातंत्र्य माणसाला नास्तिकपणाच्या ओटीत टाकते. तसले विचारस्वातंत्र्य, इस्लाम माणसांना देत नाही, असा हे लोक इस्लामवर आरोप करतात. पण प्रश्न असा आहे की विचारस्वातंत्र्य व निरीश्वरवाद वा नास्तिकपणा या दोहोंचा अर्थ एक आहे काय\nयुरोपच्या स्वातंत्र्य चळवळीचा अभ्यास करताना हे सत्य ते विसरतात की युरोपातील काही परिस्थितीच्या कारणास्तव तेथे जर निरीश्वरवादाची वाढ झाली असली तरी त्यावरुन जगात सर्वत्र तशीच परिस्थिती असेल व त्याचप्रमाणे निरीश्वर्वाद व नास्तिकपणा वाढेल, असे हे लोक समजतात हीच खरी चूक आहे.\nयुरोपवासी लोकांसमोर चर्चने ख्रिश्चन धर्माचे जे विचार मांडले, वैज्ञानिक तथ्यांना खोटे ठरविण्याचा जो प्रयत्न केला व विज्ञान शास्त्राचा जो छळ केला; तसेच खोट्या व अंधविश्वासरुपी अंधकाराला ईशधर्म म्हणून जे नाव दिले, या सर्व गोष्टीचा एकंदर परिणाम असा झाला की स्वतंत्र विचारांचे युरोपतील विचारवंत निरीश्वरवादाच्या ओढ्यात जाऊन पडले. ��ारण त्यांच्या पुढे परस्परांविरुद्ध असलेले जे दोन दृष्टिकोन होते. त्यापैकी एकाचा स्वीकार करण्याखेरीज त्यांना कसलाही मार्ग उरला नव्हता. म्हणून त्यांनी ईश्वरावरील स्वाभाविक श्रद्धेच्या मार्गांचा त्याग करून विज्ञान आणि त्याने दिलेल्या गोष्टीवर श्रद्धा व विश्वास ठेवला. चर्चने युरोपला ज्या द्विधा अवस्थेत आणून सोडले होते त्यापासून काही अंशी सुटका करून घेण्याचा केवळ हाच मार्ग तेथील विचारवंताना दिसला. सारांश असा की चर्चच्या वर्चस्वापासून बाजूला झाल्याची घोषणा उघडपणे करताना त्यांनी म्हटले की, ‘ज्याच्या नावाने तुम्ही आम्हाला दास बनवून ठेऊ इच्छिता अशा ईश्वरापासून आम्ही दूर राहतो. आमच्यावर असह्य कर्तव्यांचे डोंगर लादता व आमची तडकाफडकी मुस्कटदाबी करुन दडपून ठेवता. तुमच्या या ईश्वरावर श्रद्धा ठेवण्याचा अर्थ असा होतो, की आम्ही जगाचा परित्याग करुन अरण्यात निर्जन ठिकाणी वास्तव्य करावे. आम्हाला असा ईश्वर व असे निवासस्थान नको आहे. त्याऐवजी आता आम्ही आमच्याकरिता एक नवीन ईश्वर बनवू, त्यात तुमच्या ईश्वराचे सर्व गुण असतील तरीही त्याच्याकडे आम्हाला गुलाम बनवून ठेवण्यासाठी, चर्चप्रमाणे कोणतीही व्यवस्था नसेल. तसेच तो आमच्यावर कोणतीही नैतिक, आध्यात्मिक व भौतिक बंधने घालणार नाही, जी तुमच्या ईश्वराची ठळक वैशिष्ट्ये आहेत.’\nइस्लाममध्ये व्यक्ती स्वातंत्र्याच्या मर्यादा\nSeptember 15, 2019 मुस्लिम पर्सनल लॉ\nइस्लाममध्ये ईश्वराने स्वतः त्या मर्यादा घालून दिलेल्या आहेत ज्यामध्ये लोकांचे स्वातंत्र्य मर्यादित असणे आवश्यक आहे. एका श्रद्धावान (मुस्लिम) व्यक्तीसाठी कोणकोणती कामे अवैध (प्रतिबंधित) आहेत. ज्यांच्यापासून त्याने स्वतःचा बचाव केला पाहिजे व कोणत्या गोष्टी त्याचेसाठी कर्तव्यात मोडतात ज्या त्याने पूर्ण केल्या पाहिजेत, हे ईश्वराने स्वतः निश्चित केले आहे. त्याचबरोबर हेही निश्चित केले की, कोणत्या साधनांच्या सहाय्याने कोणत्या वस्तू प्राप्त करणे त्याच्यासाठी वैध आहे आणि कोणती साधने अशी आहेत ज्यांच्या सहाय्याने धनसंपत्ती कमविणे अवैध (प्रतिबंधित) आहे. लोककल्याणासाठी समाजाची काय कर्तव्ये आहेत आणि समाजाच्या सुव्यवस्थेसाठी लोकांवर, कुटुंबावर, समाजावर व संपूर्ण समूहावर कोणते प्रतिबंध लावले जाऊ शकतात आणि त्यांचेवर कोणत्या सेवा बंधनकारक केल्या जाऊ शकतात.\nया सर्व बाबी कुरआन व सुन्नतच्या स्थायी विधानात विराजमान आहेत, ज्यामध्ये कुठली सुधारणा अथवा बदल करणारा कुणीही नाही व ज्यामध्ये काही कमी अधिक करण्याच्या अधिकारही कुणाला नाही. ह्या संविधानानुसार एका व्यक्तीच्या व्यक्तीगत स्वातंत्र्यावर जी बंधने घालण्यात आली आहेत त्यांचे उल्लंघन करण्याचा त्याला तर अधिकार नाहीच परंतु त्या मर्यादेच्या आत जे स्वातंत्र्य त्याला मिळाले आहे, ते निष्प्रभ करण्याचं आणि हिसकावण्याचा अधिकारही इतर कुणाला नाही. मिळकतीची जी साधने आणि खर्च करण्याच्या ज्या पद्धतींना वर्जित ठरविण्यात आले तो त्यांच्या जवळही फटकू शकत नाही आणि फटकलाच तर इस्लामी कायदा त्याच्या या कृतीला दंडणीय समजतो, परंतु जी साधने वैध ठरविली गेली आहेत त्याच्याने मिळणाऱ्या संपत्तीवर त्याचा अधिकार सुरक्षित आहे आणि त्यामध्ये खर्च करण्याच्या ज्या पद्धती प्रमाणित करण्यात आलेल्या आहेत त्यापासून त्याला कुणीही वंचित करु शकत नाही.\nअशा प्रकारे समाज हितार्थ लागू करण्यात आलेल्या कर्तव्यांची पूर्ती करणे लोकांवर बंधनकारक आहेच. परंतु त्याच्या इच्छेविरुद्ध यापेक्षा अधिक भार जबरदस्तीने व्यक्तीवर लादला जाऊ शकत नाही. आणि हीच स्थिती समाज व राज्य यांचीही आहे की, लोकांच्या हक्काची जबाबदारी यांचेवर आहे ती पूर्ण करणे तितकेच आवश्यक आहे जितके लोकांकडून त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडून घेण्याचा त्यांना अधिकार आहे. जर या चिरंतर नियमाला व्यवहारिक स्वरुपात लागू करण्यात आले तर अशा सर्वसमावेशक सामाजिक न्यायाची स्थापना होते जिच्या नंतर कोणत्याही गोष्टीची आवश्यकता शिल्लक राहत नाही. हा कायदा जोपर्यंत अस्तित्वात राहील तोपर्यंत कोणतीही व्यक्ती भले कितीही प्रयत्न करो, मुस्लिमांना कदापि या मृगजळात लोटणार नाही की, जो समाजवाद त्याने ज्या ठिकाणावरुन घेतला आहे ते खरोखर इस्लाम आहे अथवा ‘इस्लामी समाजवाद’ आहे.\nइस्लामच्या या नियमामध्ये व्यक्ती आणि समाज यात अशा प्रकारे संतुलन राखण्यात आलेले आहे ज्यामध्ये ना व्यक्तीला असे स्वातंत्र्य देण्यात आलेले आहे की त्याने समाजाच्या हितास बाधा आणावी ना समाजास हा अधिकार दिला गेला आहे की, व्यक्तीचे ते स्वातंत्र्य हिरावून घ्यावे जे त्याला व्यक्तिगत विकासासाठी आवश्यक आहे.\n\"मुस्लिम पर्सनल लॉ\" धार्मिक आणि सामुदायिक दृष्टीकोनातून कायद्याची आवश्यकता आणि आशय\nSeptember 08, 2019 मुस्लिम पर्सनल लॉ\nकायदा मानवी जीवनाच्या कोणत्याही विभागाशी संबंधीत असो, मानव आणि मानवी सभ्यतेसाठी त्याची आवश्यकता महत्वाची असते. त्याच्या अभावी मानवाचे श्रेष्ठत्व कायम राहू शकत नाही आणि सभ्यतेचे अस्तित्वही शिल्लक राहू शकत नाही. कायद्यामुळे मानवी समूहाचे ‘समाजामध्ये’ रूपांतरण होते. कायद्यामुळे लोकांच्या अधिकाराचे संरक्षण होते आणि सामुहिक जीवनास शक्ति प्राप्त होते. अत्याचार आणि समाजविघातक दुष्कृत्यामुळे होणार्या विनाशापासून समाजाला कायद्यामुळे संरक्षण मिळते, न्याय आणि शांती लाभते. मानवी सभ्यतेच्या वृद्धीस कायद्यामुळे संधी प्राप्त होते. कायद्याची पकड जर नसेल तर सर्वत्र अराजक पसरेल. म्हणून कायद्याचे अस्तित्व आणि कायदा विषयक संस्थांची स्थापना ह्या समाजाची अपरिहार्यता आहेत.\nचांगल्या कायद्याची मौलिक वैशिष्ठये\nचांगल्या कायद्यासाठी दोन वैशिष्ठयांची जरूरी असते:\nज्या समाजासाठी कायद्याची निर्मिती झाली आहे आणि ज्या कायद्याची बंधने समाजाने स्वीकारली आहेत, तो कायदा समाजाच्या प्रगतिचे आणि यशाचे खरे साधन बनले पाहिजे. कायद्याचा हा उद्देश्य सफल न करणारा एखादा कायदा एखाद्या समाजावर लागू केल्यास समाजाचा त्याग व्यर्थ जाईल आणि तथाकथित कायदा अमलात आणण्याचे कोणते ही कारण शिल्लक राहणार नाही आणि अशा कायद्याला समाजासाठी योग्य समजले जाऊ नये.\nसमाजाच्या मौलिक विचारांशी आणि धारणांशी अशा कायद्यात फारकत घेतलेली नसावी. समाजाच्या भावना आणि सांस्कृतिक मूल्ये प्रस्तुत कायद्यात प्रतिबिबीत झाली पाहिजेत. ज्या समाजावर एखादा कायदा लागू केला जाईल तो कायदा त्या समाजास मानसिकरित्या स्वीकारार्ह असला पाहिजे. त्या कायद्यात समाजाच्या सन्मानाची भावना असावी आणि अशा कायद्याची बंधने आनंदाने स्वीकारण्यास तो समाज तयार असावा. कायद्यास नापसंत ओझे समजले जाऊ नये, त्याला डोक्यावरून फेकून देण्याचा प्रयत्न केला जाऊ नये. कायद्यातुन सुटण्यासाठी पळवाटा शोधण्याचा प्रयत्न केला जाऊ नये. तर्क आणि अनुभवानुसार कायद्याचे हे वैशिष्टय तेव्हांच निर्माण होऊ शकते, आणि समाजात त्यास तेव्हांच व्यावहारिक स्थान प्राप्त होऊ शकते, जेव्हां त्या कायद्यात सामाजिक सिद्धान्त आणि मूल्यांचा आत्मा समाविष्ट झालेला असेल आणि त्या कायद्याची मुळे त्या समाजाच्या विचारांशी आणि भावनांशी जुळलेली असतील.\nउपरोल्लेखीत पहिल्या वैशिष्टयापेक्षा दुसरे वैशिष्टय अधिक महत्वपूर्ण आणि योग्यच नव्हे, तर तोच त्याचा पाया सुद्धा आहे असे विचारान्ती दिसून येईल. कारण कोणताही कायदा, साफल्य आणि प्रगतिचे खरे साधन तो पर्यंत कदापि सिद्ध होऊ शकत नाही, जो पर्यंत तो कायदा समाजाची जीवन मूल्ये आणि सिद्धान्त, विचार धारा आणि भावना विचारात घेऊन केलेला नसेल. समाजाची जीवनमूल्ये आणि सिद्धान्त यावर कायद्याचा पाया रचण्याची कायद्याची पहिली आणि अंतिम आवश्यकता असते. त्याशिवाय तो एक चांगला आणि यशस्वी कायदा होऊ शकत नाही. अशा कायद्याने समाजाचे कल्याण होत नाही किवा समाज यशस्वी होत नाही. आणि जेव्हां हे सर्व काही होऊ शकत नाही तर अशा कायद्यास लोकांच्या माथी मारण्याचा कोणताही अधिकार कोणाला पोहचत नाही. असा तथाकथित कायदा एखाद्या समाजाने स्वतःहून बनविला तर वास्तविकता त्या समाजाची सांस्कृतिक आत्महत्या होईल आणि दुसर्या एखाद्या शक्तीने असा कायदा समाजाच्या माथी मारला तर त्या समाजाची सांस्कृतिक हत्या होईल.\nपर्सनल लॉ समाजाच्या आत्म्याचे रक्षक\nSeptember 01, 2019 मुस्लिम पर्सनल लॉ\nव्यक्तिगत कायदे इस्लामी समाजाच्या सामुदायिक आत्म्याचे रक्षक सुद्धा आहेत. कारण सामुदायिक जीवन आणि मृत्यू संबंधीच्या समस्या मध्ये खोलात शिरून पाहिल्यास असे दिसून येईल की कोणत्याही समाजाच्या व्यक्तिगत कायद्यांच्या अत्सित्वाचा संबंध या त्यांच्या श्रद्धा आणि विचाराशी जीवन जोडले गेलेले असते. म्हणून या पायाभूत मूळ कायद्यांची अत्यंत आवश्यकता असते.\nयाचे उदाहरण वृक्षासारखे आहे. वृक्षाच्या फांद्या, पाने जरी मुळातून निघत असली आणि हिच मूळे त्याना जीवन आणि हिरवेपण देत असली तरी मूळे सुद्धा आपल्या स्वतःच्या जीवनासंबंधी आणि समृद्धते संबंधी निस्पृह किवा बेपर्वा असत नाहीत. म्हणून जेव्हा मूळे कापली जातात किवा सुकून जातात तेव्हा फांद्या आणि पानेही सुकून जातात. त्याच प्रमाणे जर फांद्या आणि पानेही कापली गेली किवा आगीच्या भक्ष्यस्थानी पडली तर मुळांची शक्ती आणि जिवंतपणा शिल्लक राहू शकत नाही. हळू हळू सडून तेही सुकून जातात. अगदी हीच परिस्थिती समुदांयाचे विचार आणि धारणांची सुद्धा असते. जेव्ह�� धारणा जीवनामध्ये अंमलात असतात तो पर्यंत या धारणामध्ये सुद्धा जीवन आणि शक्ती असते. जेव्हा या धारणा अंमला मध्ये नसतात तेव्हा धारणाच्या नाडीचे ठोके क्षीण होत जातात.\nमौलिक धारणा, ज्यांच्या अंतर्गत समाज आपले जीवन व्यतीत करीत असतो, त्या अमलात आणण्यासाठी हे सर्व कायदे आवश्यक असतात. त्यांच्या व्यक्तित्वासाठी त्यांच्या व्यक्तिगत कायद्याचे व्यावहारिक महत्वही सर्वात अधिक असते. म्हणून या कायद्यामधून त्यांचा व्यावहारिक सहयोग किवा असहयोग याचे परिणाम सुद्धा त्याची आपली मौलिक धारणांची बाजू अधिक स्पष्ट होते. हे कायदे मजबूतीने अंमलात आणल्यामुळे या धारणाशी मानसिक संफ अवश्य शाबूत राहतो. पण जर या कायद्याशी व्यावहारिक नाते कापले गेले तर तो संफ कमजोर, अर्ध जीवित आणि शेवटी प्राणहीन होणे क्रमप्राप्त होते. कारण ह्या कायद्याशी सरळ नाते तोडल्याचा अर्थ असा होईल की आता ते समाजाच्या दृष्टीने योग्य आणि स्वीकारार्ह राहिले नाहीत. त्यांना अयोग्य अस्वीकारार्ह ठरविण्याचा निश्चित अर्थ हा होईल की ते ज्या पायाभूत विचार आणि धारणा अंतर्गत निर्माण झाले आहेत, मूळात त्या स्वतः धारणांची महानता आणि सत्यता आता त्यांचे जवळ मान्यता प्राप्त आणि विश्वासार्ह राहीली नाही. दूसरे असे की, त्याला आपल्या या विश्वासार्ह किवा विश्वासाच्या कमतरतेची कारणे स्वतःला सुद्धा समजत नाही.\nनंतर हे मानसिक परिवर्तन या मर्यांदे पर्यंतच थांबणार नाही. उलट ते जरूर वाढत जाईल आणि समाज दूसरे विचार आणि दूसर्या धारणांनी प्रभावित होत जाईल. कारण जेव्हा तो(समाज) आपल्या व्यक्तिगत कायद्याशी फारकत घेईल तेव्हां त्याची पोकळी दूसर्या कायद्याच्या संग्रहाशी नाते जोडण्याची आवश्यकता निर्माण होईल. हे दूसरे कायदे दुसर्या कोणत्या तरी धारणा आणि दृष्टीकोनावर निर्माण झालेले असतील हे स्पष्टच आहे ज्या धारणांच्या आधारावर बनलेले व्यक्तिगत कायदे अंगिकारले आहेत खुद्द त्यांच्यासाठी त्यांच्या मनाचे दरवाजे उघडले जातील. त्यामुळे त्यांच्या आपल्या वैशिष्टयांचा संबंध कमकुवत होईल. म्हणून ते या हल्ल्याचा सामना करण्यास सबल असणार नाहीत. परिणामतः त्यांचा पायाभूत विचार आणि धारणा यांचा पाया निश्चित ढासळेल आणि समजुन उमजुन किवा न समजता ते त्यात बदल करण्यास तयार होतील. म्हणून हे वास्तव आहे की कोणत्या ही समाजाचा व्यक्तिगत कायदा हा जिथे त्यांच्या व्यक्तित्वाचे शरीर असते तेथे त्यांच्या आत्म्याचा रक्षकही असतो. राष्ट्राच्या आणि समाजाच्या इतिहासात या बाबींचे पुरावे भरपूर आढळतात. खुद्द इस्लामी समुदायाच्या इतिहासात सुद्धा पुरावे उपलब्ध आहेत.\nव्यक्तिगत कायद्याला वंचित होणे म्हणजे सामाजिक व्यक्तिमत्वाचा मृत्यू ओढवणे\nआपल्या व्यक्तिगत कायद्याला वंचित झाल्यामुळे समाजाचे व्यक्तित्व कोणत्याही प्रकारे जीवंत राहू शकत नाही. कारण व्यक्तिगत कायद्याचे महत्व त्या जमातीच्या वैशिष्टयपूर्ण व्यक्तिमत्वाचा ढाँचा ही असतो आणि त्याच्या आत्म्याचा रक्षक ही असतो. त्यालाच तो वंचित झाल्याने त्याचे व्यक्तित्व शिल्लक राहत नाही. यावर कोणत्याही युक्तिवादास वाव नाही. ही वंचितता म्हणजे त्या जमातीचे अस्तित्व नाकारणे आहे. म्हणून त्यांचा व्यक्तिगत कायदा समाप्त करून त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या खास निशाण्या आणि रुपरेषा मिटवून त्यास दुसर्या शरीरात प्रविष्ठ करण्यास भाग पाडणे असा याचा अर्थ होतो. या परिवर्तनामुळे त्यांची वैचारिक आणि काल्पनिक मूळे उखडली गेल्यामुळे कमजोर होतील आणि शेवटी यापुढे त्याचे नियमानुसार जीवंत राहणे संभवनीय असेल कां\nया क्रान्तीनंतर दूसर्या कोणत्या तरी सांस्कृतिक समूहात, पावसाच्या थेंबाप्रमाणे सामावून जाणे हेच त्याच्या नशिबी असेल. या समाजाचे किवा धर्माचे लोक सुद्धा शिल्लक राहणार नाहीत, असा याचा अर्थ नाही, ते शिल्लक राहतील आणि हेही शक्य असेल की ते आपल्या जीवनात प्रगतिवर प्रगति करीत जातील तथापि त्या धार्मिक समूहाचे आणि समाजाचे नांव पुसले जाईल. या धार्मिक समूहाचे लाखो करोडो लोक उपलब्ध असताना त्यांच्या स्वतःच्या व्यक्तित्वाच्या कथा मात्र भूतकाळ बनून राहतील.\nव्यक्तिगत कायद्याची समाप्ति करणेहे एक धोकादायक पाऊल ठरेल.\nजमाती आणि धर्मांच्या व्यक्तिगत कायद्याना असाधारण महत्व असते त्यामुळेच कोणत्या जमातीला किवा धर्माला त्यात स्वाभिमान आणि स्वतःला ओळखण्याची थोडीतरी क्षमता असते. आपला व्यक्तिगत कायदा त्यांना प्राणापेक्षा प्रिय असतो आणि कोणतीही किमत देऊन त्याचे रक्षण ते करू इच्छितात. त्याना त्या कायद्याशी सैध्दातिक नाते तर असतेच शिवाय तीव्र भावनात्मक संबंध सुद्धा असतात, त्या भावना फार नाजुक असतात. त्यांचा नायना�� किवा संपविण्याचा प्रयत्न त्या समाजाला सहन होणे शक्य नाही.\nदुसर्या कोणत्याही बाबीपासून वंचित होण्यास तो समाज सहन करील परंतु अशा सैद्धांतिक आणि भावनात्मक बाबीपासून दुरावण्याचा विचार सुद्धा तो समाज करू शकत नाही. याच कारणामुळे भूतकाळातील महान आणि शक्तिशाली साम्राज्यानी त्यांच्या अधिपत्त्याखाली असलेल्या प्रजेकडून सर्वकाही हिसकावून घेतले तथापि व्यक्तिगत कायद्याना हात लावण्याची हिम्मत त्यानी केली नाही.\nरशियन साम्राज्य आणि ब्रिटिश साम्राज्य यांची उदाहरणे अगदी जाहिर आहेत. ब्रिटिशानी हिन्दुस्थानावर शासकीय कब्जा केल्यावर, त्याकाळात हिदुस्थानात जे इस्लामी कायदे लागू होते ते हळूहळू समाप्त करून त्यानी बनविलेले कायदे लागू केले. तथापि येथील नागरिकांचे व्यक्तिगत कायदे रद्द केले नाहीत. कारण येथील मुस्लिमांचे आणि हिदूचे आपापल्या व्यक्तिगत कायद्याशी तीव्र भावनात्मक संबंध आहेत आणि त्यासाठी ते आपले प्राण त्यागही करतील परंतु आपापल्या या कायद्याना रद्दबातल करणे ते कधीही सहन करणार नाहीत ह्या वस्तुस्थितीची त्याना जाणीव होती. म्हणुन या नाजुक भावनाशी छेडछाड करणे म्हणजे त्यांच्यावर अत्यंत हानिकारक परिणाम होतील हे ते जाणून होते.\nआता पर्यंत जे वास्तव आहे ते आज अवास्तव होऊ शकत नाही. व्यक्तिगत कायद्याचे हे महत्व इतर जमाती आणि धर्माच्या बाबतीत ही नाकारणे योग्य नाही त्याचप्रमाणे इस्लामी समुदाया संबंधी सुद्धा नाकारणे योग्य होणार नाही. मुस्लिमांचा व्यक्तिगत कायदा त्यांच्या व्यक्तित्वासाठी शरीर आणि त्याच्या समुदायासाठी आत्म्यांची भूमिका राखून आहे आणि त्यापासून वंचित होण्याचा परिणाम त्यांच्या सामुदायिक मृत्यूच्या स्वरुपात समोर येतो. म्हणून जरी त्यांचे नाते धर्म आणि श्रद्धा यांच्याशी जोडलेले नसते तरी हे त्यांच्यासाठी प्राणापेक्षा कमी प्रिय राहिले नसते.\nमुस्लिम पर्सनल लॉशी संबंधित प्रमाणित तथ्ये\nAugust 26, 2019 मुस्लिम पर्सनल लॉ\nसर्वात पहिली वस्तुस्थिती ही आहे की मुस्लिमांचे कौंटुबिक जीवन आणि दुसर्या व्यक्तिगत बाबीसंबंधी पवित्र कुरआन व हदीस मध्ये उपदेश, मार्गदर्शन आणि आदेश अस्तित्वात आहेत, इतकेच नव्हे तर ते परिपूर्ण व्याख्यानिशी उपलब्ध आहेत म्हणून पवित्र कुरआन आणि हदीस यांची पृष्ठे उलटत जावीत आणि या उपदेश, मार्गदर्���न आणि आदेशांचे व्यवस्थित अध्ययन करित जावे. निकाह(विवाह)महर(नवर्या मुलाकडून नवरी मुलीला दिली जाणारी रक्कम किवा वस्तू), नफका(पत्नी व मुलासाठी अन्नवस्त्र), तलाक(पतीने पत्नीला दिलेला घटस्फोट), खुलअ(पत्नीने पतीला दिलेला घटस्फोट), इद्दत(घटस्फोटा आधीची मुदत), विरासत(वारसा), वसीअत(वारसापत्र, मृत्यूपत्र), इला, नसब, वक्फ, हिबा इत्यादि समस्यांपैकी एकही समस्या अशी नाही ज्यासंबंधी चर्चा केली नाही, आदेश दिले नाहीत, मूल्ये आणि कायदा निश्चित केला नाही. ह्या इतक्या उघड वास्तव बाबी आहेत की यासंबंधी पवित्र कुरआनातील संबंधित आयतींचा आणि हदीसांचा हवाला देण्याची अजिबात आवश्यकता नाही. इच्छुक व्यक्ति पवित्र कुरआनच्या कोणत्याही अनुवादावर नजर फिरवून त्यांची सत्यता पडताळू शकतो.\nव्यक्तिगत कायदा पवित्र कुरआन आणि हदीस मध्ये निश्चित व्याख्येसह आहे. जीवनाच्या कोणत्याही पैलू विषयी केलेल्या वर्णनापेक्षा अधिक विस्ताराने या कायद्यांचे वर्णन पवित्र कुरआन व हदीस मध्ये करण्यात आले आहे. नमाज, जकात, रोजा आणि हज यासारख्या मौलिक धार्मिक कार्याविषयी सुद्धा अशा व्याख्या केलेल्या नाहीत. कोणत्याही हिता शिवाय आणि आवश्यकते शिवाय असे होऊ शकत नाही. हित आणि आवश्यकतेच्या निश्चितीकरणात मतभिन्नता होऊ शकते. तथापि व्यक्तिगत कायद्यांच्या विवरणामध्ये वैशिष्टपूर्ण व्याख्या देण्यात आल्यामुळे पवित्र कुरआनच्या दृष्टीत त्याना खास महत्व असल्याच्या पुराव्याबाबत दुमत होऊ शकत नाही.\nअल्लाहचे आदेश असल्याचे स्पष्टीकरण\nकोणत्याही आदेशांचा उल्लेख पवित्र कुरआन आणि हदीस मध्ये असल्यास ते आदेश पाळणे मुस्लिमांना बंधनकारक असते हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. म्हणून ज्यासंबंधी वादविवाद केला जात आहे, तो व्यक्तिगत कायदा पवित्र कुरआन आणि हदीसमध्ये अस्तित्वात असल्यामुळे त्या कायद्याचे मुस्लिमांना अनुसरण करणे अनिर्वाय आहे. या सैद्धान्तिक वास्तवतेवर विसंबवून पवित्र कुरआन या कायद्यांचे केवळ विवेचन करून थांबत नाही तर प्रत्येक स्तरावर त्याचे पालन करणे कसे बंधन कारक आणि आवश्यक आहे तेही सांगितले आहे. उदाहरणार्थ लग्नविधी(निकाह) संबंधी काही आदेश दिल्यानंतर एके ठिकाणी ताकिद केली आहे की,\n‘‘अल्लाहने तुमच्यावर ह्याला(या कायद्याला) बंधनकारक ठरविले आहे’’(सुरत निसा आयत २४)\nआणखी ��का ठिकाणी आदेश दिला आहे की,\n‘‘हा अल्लाहचा आदेश, तो तुमच्या बाबतीत निर्णय घेतो’’(सूरत मुम्मतहिना आयत १०)\nया प्रमाणे तलाक आणि खुलअ यासंबंधी काही आदेशांचे विवेचन करून सावधान केले जाते की,\n‘‘या मर्यादा अल्लाहने ठरविल्या असून त्यांचे उल्लंघन करू नका’’(सूरत बकर आयत २२९)\nइद्दत विषयी काही सूचना देऊन आठवण करून दिली जाते की,\n‘‘हे अल्लाहचे आदेश, त्याने तुमच्या पर्यंत पोहोचविले आहेत.’’(सूरत तलाक आयत ५)\nआणखी एके ठिकाणी तलाक आणि इद्दत या विषयी काही आदेश देऊन त्याना ‘‘हुद्दुल्लाह’’(अल्लाहने निर्धारित केलेल्या मर्यादा) असे म्हणून त्यांची ओळख करून देण्यात आली आहे.\nवारसा हक्काच्या कायद्या संबंधी तर व्याख्या अगदी स्पष्ट करून त्याचे विवेचन करताना सर्वात प्रथम त्यातच निःसंद्विग्ध हुकूम दिला आहे की,\n‘‘माता पित्यानी किवा जवळच्या नातेवाईकांनी सोडून गेलेल्या वारशाच्या संपत्तित पुरूषाचा सुद्धा हिस्सा आहे आणि स्त्रियांचा सुद्धा त्या संपत्तित हिस्सा आहे. संपत्ति कमी असो की ज्यादा, हा हिस्सा निर्धारित केलेला आहे’’(सूरत निसा: आयत ७)\nनंतर या कायद्याच्या विवेचनाची सुरवात खालील शब्दानी होते.\n‘‘तुमच्या मुलाबाळांच्या वारशासंबंधी अल्लाह तुम्हाला या गोष्टींचा वारसा पत्र करतो की, ’’(सूरत निसा: आयत ११)(म्हणजे वारसदारासाठी अल्लाहनेच वारसा पत्र केले आहे, कुणा व्यक्तिने ते करून ठेवण्याची आवश्यकता नाही)\nयानंतर याच कायद्याच्या एका विभागाचे विवेचन पूर्ण होण्यापूर्वी मध्येच थांबून आठवण करून दिली जाते की,\n‘‘हे(वारसांचे हिस्से) अल्लाहकडून निर्धारित केले आहेत. अल्लाह सर्वकाही जाणणारा आणि सर्वज्ञ आहे.’’(सूरत निसा: आयत ११)\nआणि पुन्हा या विवेचनाची समाप्ती खालील शब्दांनी होते.\n‘‘हे अल्लाहकडून केलेले वारसा पत्र(अर्थात सक्त आज्ञा आणि हुकूम) आहे आणि अल्लाह सर्व जाणणारा आणि समझदार आहे. या मर्यादा अल्लाहने निर्धारित केल्या आहेत.’’(सूरत निसा: आयत १२-१३)\nया प्रमाणे या वारसा हक्का बाबत, शब्द आणि शैली बदलून केवळ एक दोन वेळाच नव्हे तर पाच वेळा खंबीरपणे हे वास्तव सांगून मनावर ठसविले आहे की हे कायदे अल्लाहने निश्चित केलेले असून यांचे पालन करणे अनिवार्य ठरविले आहे.\nपवित्र कुरआन मध्ये असलेल्या या निःसंदिग्ध आदेशामुळे, हे कायदे कोणत्याही परिस्थितीत अनावश्यक होऊ ���कतील हा विचार कोणत्याही अनुचित युक्तिवादाने सुद्धा योग्य ठरवू शकत नाही आणि या कायद्याना आपण बनविलेल्या कायद्याच्या पातळीवर आणता येत नाही.\nहे कायदे इस्लामच्या मूळ मूल्यांचे आणि उद्देशांचे पोषक आणि संरक्षक असून त्यात धर्माचा पाया असलेल्या मूल्यांचा आत्मा अस्तित्वात आहे. म्हणून हे कायदे मुस्लिमांच्या वैयक्तिक आयुष्यातील समस्यांना व्यवस्थित सोडविण्याचे साधन आहेत. या शिवाय श्रद्धेची आणि इस्लामी मूल्यांची जपणूक करणार्या आवश्यक बाबी एकत्रित ठेवण्याची साधने ही त्या कायद्यात आहेत. उदाहरणार्थ अनेकेश्वरवाद्याशी विवाह करता येत नाही असा एक पायाभूत इस्लामी कायदा आहे. कारण हा कायदा मोडणार्या व्यक्तिस श्रद्धा(ईमान), इस्लामी संस्कार आणि मरणोत्तर जीवनातील सफलता याना ती व्यक्ति पारखी होण्याची सबब बनू शकते असे पवित्र कुरआनांत सांगितले आहे.(सुरत बकरा)\nअढळ श्रद्धेची संपत्ति ही मुस्लिमाकरिता सर्वाधिक मूल्यवान बाब असते आणि मरणोत्तर जीवनाची सफलता हा तिचा वास्तविक उद्देश्य असतो. आणि त्या बाबीचे संरक्षण करण्यासाठी अनेकेश्वरवाद्याशी विवाहास प्रतिबंध करणे हा इस्लामचा असलेला मौलिक सिद्धान्त योग्य आणि आवश्यक ठरतो.\nत्याच प्रमाणे सर्व पत्नीशी न्यायाने वागण्याच्या अटीसह एकापेक्षा अधिक विवाहास अनुमती दिलेली आहे. त्यास बंदी घातलेली नाही. ही अनुमती अनेक सामाजिक आणि नैतिक कल्याणासाठी दिलेली आहे. आणि त्यात सर्वात महत्वाचा आणि मुख्य उद्देश्य अनाथांच्या संरक्षणाचा आहे.(सूरत निसा)\nघटस्फोटाचे आणखी एक उदाहरण घ्या. इस्लामने वैवाहिक नात्याला अतिमहत्वाचे आणि आदरणीय ठरविले असले तरी तलाक आणि खुलअ यांचीही मुभा ठेवली आहे. अल्लाहच्या मर्यादांचे उल्लंघन करण्यापासून वाचविणे हा त्यामागे उद्देश्य आहे.(सूरत बकरा: आयत २२९)\nआपापसातील घृणा, तिरस्कार आणि उदासीनतेमुळे दांपत्य जीवनातील उद्देशच जर दोघांच्या नजरेतून अदृष्य झाला असेल आणि समेटाची अजिबात आशा उरलेली नसेल तर असे नाते टिकवून ठेवणे म्हणजे आपल्या चारित्र्यावर कलंक लावणे आणि अल्लाहने दाम्पत्यातील प्रत्येकाला दिलेली कर्तव्ये आणि अधिकार यांना हरताळ फासत राहणे म्हणजे उघड उघड सामाजिक वितंडवाद असेल. तथापि इस्लाम हा जीवनाच्या कोणत्याही स्तरावर वितंडवाद, तंटेबखेडे अजिबात पसंद करीत ना��ी असे वितंडवाद आणि तंटेबखेडे थांबविण्यासाठी पती-पत्नीला वेगळे होण्याशिवाय कोणतीही शक्यता उरत नाही. म्हणून तलाक आणि खुलअची परवानगी देणे आवश्यक समजले गेले आहे.\nइस्लामचे व्यक्तिगत कायदे हे केवळ कायदेच नसून त्यांच्या सहाय्याने अपेक्षित मानवी मूल्ये स्थापित करण्यात यावीत असा उद्देश्य या कायद्यात आहे. हे वरील उदाहरणावरून सहज लक्षात येईल.\nधर्मावरील दृढ श्रद्धेकरिता आणि मोक्षाकरिता अटी\nउपरोल्लेखित कायदे अमलात आणणे इस्लाम धर्मावरील दृढ श्रद्धेसाठी आणि मोक्षासाठी अनिवार्य अटी आहेत हे पवित्र कुरआनच्या शिकवणीने स्पष्ट होते. या वास्तवाला प्रत्यक्ष स्पष्टीकरणाची गरज नाही. कारण अल्लाहचा ग्रंथ आणि प्रेषित मुहम्मद(स.) यांच्या हदीस मध्ये या कायद्याचे अस्तित्व असणे म्हणजे ते प्रत्येक मुस्लिमाने अमलात आणणे अढळ श्रद्धा आणि इस्लामसाठी आवश्यक आणि पुरेसे आहे.\nयाबाबतीत पवित्र कुरआनची शिकवण पहाणे योग्य ठरेल. हे आदेश दृढ श्रद्धेच्या वचनबद्धतेसाठी आवश्यक असून धर्मनिष्ठेचा अविभाज्य अंग आहे. त्यांचे उल्लंघन करणे जुलूम, पापपरायणता, नास्तिकता असून ईश्वरी शिक्षेस कारणीभूत आहे. म्हणून वारसा हक्कासंबंदीच्या कायद्याचे वर्णन केल्यानंतर खालील आज्ञा होते.\n‘‘हे(कायदे) अल्लाहने निर्धारित केलेल्या मर्यादा आहेत, जो कोणी अल्लाह आणि त्याचे प्रेषित(स.) यांचे आज्ञापालन करील त्याला अल्लाह अशा बागांमध्ये प्रवेश देईल ज्यांच्या खालून कालवे वहात असतील. ह्या बागांत तो कायम राहील आणि हेच मोठे यश असेल आणि जो कोणी अल्लाह आणि त्याचे प्रेषित(स.) यांची अवज्ञा करील त्याला तो नरकाच्या आगीत टाकील, त्यात तो कायम राहील आणि त्याच्यासाठी खूप वेदनादायक शिक्षा असेल.’’(सूरत निसा : आयत १३-१४)\nवारसा हक्कासंबंधी पवित्र कुरआनने दिलेल्या आज्ञांच्या पालनाचे फळ मृत्यूनंतरच्या निरंतर जीवनाचे साफल्य आणि आज्ञांच्या उल्लंघनाचा परिणाम मृत्यूनंतरच्या कायमच्या जीवनात अपयश पदरी पडेल अशी आज्ञा या गोष्टींची स्पष्ट घोषणा अल्लाह करीत आहे.\nत्याच प्रमाणे घटस्फोटाचे काही आदेश दिल्यानंतर अशी आज्ञा केली जाते.\n‘‘हा आदेश(अल्लाहच्या हुकूमांचे पालन करण्याचा) तुमच्यापैकी त्या लोकांना केला जात आहे, जे अल्लाह आणि मृत्यूनंतरच्या जीवनाच्या दिवसावर श्रद्धा ठेवतात.’’(सूरत बकराह : आ���त २३२)\nहे आदेश अमलात आणणे आणि मुस्लिम असणे या दोन्ही गोष्टी पवित्र कुरआनच्या दृष्टीकोनातून परस्पराना पूरक आहेत असा याचा अर्थ होतो.\nसूरत मुजादला मध्ये ‘जहार’(पत्नीला माता मानणे) संबंधीच्या आदेशांचे विवेचन केल्यानंतर त्यांचे महत्व खालील शब्दात वर्णन करण्यात आले आहे.\n‘‘हे आदेश(अशासाठी दिले आहेत) की तुम्ही अल्लाहवर आणि त्यांच्या प्रेषितावर श्रद्धा ठेवणारे बनावेत आणि अल्लाहने निर्धारित केलेल्या या मर्यादा आहेत आणि त्यांचा इन्कार करणार्यासाठी यातनादायक शिक्षा आहेत.’’(सूरत मुजादला: आयत ४)\n‘‘व लिल काफिरीन अजाबुन अलीम’’ हे शब्द येथे आले असल्यामुळे पवित्र कुरआनचा उद्देश स्पष्ट दिसून येतो की वर विवेचन केलेल्या ‘जहार’ चे आदेश धुडकावून लावणारी व्यक्ति श्रद्धेच्या कक्षेत शिल्लक राहू शकत नाही.\n‘‘धर्म श्रद्धेचा अविभाज्य अंग असण्याचा स्पष्ट पुरावा’’\nविवाह, घटस्फोट, पोटगी, वारसा इत्यादि बाबी संबंधी पवित्र कुरआनात जे आदेश दिलेले आहेत त्यांचे स्पष्टीकरण प्रेषित मुहम्मद(स.) यानी केलेले आहे. या स्पष्टीकरणास ‘सुन्नत’ असे म्हणतात. पवित्र कुरआन आणि सुन्नतचे आदेश जे व्यक्तिच्या आणि समाजाच्या जीवनाशी संबंधित आहेत, ते आदेश इस्लाम धर्मशास्त्राचे(शरीअतचे) अत्यंत महत्वाचे, अविभक्त आणि अविभाज्य असे अंग आहेत. विवाह घटस्फोट, पोटगी, वारसा इ. बाबतीत पवित्र कुरआनने जे आदेश दिले आहेत त्या सर्वांना एकत्रितपणे शरीअत म्हणतात आणि शरीअतचे संपूर्णपणे पालन करण्याची आज्ञा पवित्र कुरआनने दिली आहे. या शरीअतलाच ‘मुस्लिम पर्सनल लॉ(मुस्लिम व्यक्तिगत कायदा)’ असे सध्या संबोधण्यात येते.\nसुबोध कुरआन खंड क्र. १ (पान १ ते १४३).\n\"अल्लाहच्या नावाने, जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे'' १. अल्फातिहा परिचय शीर्षक : या प्रथम सूरहचे (अध्याय) नाव &quo...\nनेतृत्वाचे प्रकार आणि त्यातील फरक\nआणि (आठवण करा) जेव्हा तुमच्या पालनकर्त्याने दूतांना सांगितले की, ’’मी पृथ्वीवर एक खलीफा (माझा प्रतिनिधी) बनविणार आहे.’’ (तेव्हा त्या दुतांनी...\nसटीप मराठी भाषांतर मौलाना सय्यद आला मौदूदी (यांच्या सटीप उर्दू भाषांतरावरून) मराठी भाषांतर अब्दुल जबार कुरैशी कुतुबुद्दिन हुसैन...\n- मुहम्मद फारूक खान - मानवास जीवन मिळाले. त्यास या जीवनाचा अनुभव देखील होतो, मात्र असे लोक बोटावर मोजण्याइतकेच आढळ��ील ज्यांनी या जीवना...\n- सय्यद अबुल आला मौदूदी या पुस्तिकेत एकेश्वरत्व सोदाहरण स्पष्ट करून सांगण्यात आले आहे आणि मनुष्याच्या विनाशाचे, अन्याय, ...\nएकेश्वरत्व आणि प्रेषित्वाची साक्ष\n``मी साक्ष देतो की, अल्लाहशिवाय कोणीही पूज्य नाही आणि याचीही साक्ष देतो की, आदरणीय मुहम्मद (स.) अल्लाहचे दास आणि पैगंबर आहेत.'' दोन ...\nइद मिलन निमित्त सर्वधर्मीय विचारवंतांचे मौलिक विचार\n'मेराज' चे वास्तव: आदरणीय प्रेषित मुहम्मद (स.) यांना ईश्वरी सान्निध्य आणि मार्गदर्शन\nमुळात असा नियमच आहे की, सत्याच्या विरोधकांचे अत्याचार आपल्या संपूर्ण मर्यादा ओलांडतात आणि अत्याचारपीडितांचा आत्मा तळतळून हाक देतो की, ...\nपारा १ - भाग १ पारा १ - भाग २ पारा १ - भाग ३ पारा २ - भाग १ पारा २ - भाग २ पारा २ - भाग ३...\nरमजान, चंद्रकोर आणि गैरसमज\nमशीद, मदरसे, मुस्लिमांच्या लग्नपत्रिका, काही मुस्लिम देशांचे ध्वज आणि मुस्लिम समाजाचा प्रतीकात्मक उल्लेख करण्यासाठी सर्वसाधारणपणे चंद्रक...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00697.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/sport/cricket-ipl-2022-ahmedabad-likely-to-rope-in-gary-kirsten-ashish-nehra-as-coaching-staff-od-648052.html", "date_download": "2022-01-23T21:20:18Z", "digest": "sha1:WHFGXYNREZZTD6XQUDUNJ7C7L46S4T3A", "length": 9272, "nlines": 85, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Cricket IPL 2022 Ahmedabad likely to rope in Gary Kirsten Ashish Nehra as coaching staff od - IPL 2022 : गॅरी कस्टर्न आयपीएलमध्ये पुन्हा परतणार, 'या' टीमचे होणार हेड कोच! – News18 लोकमत", "raw_content": "\nIPL 2022 : गॅरी कस्टर्न आयपीएलमध्ये पुन्हा परतणार, 'या' टीमचे होणार हेड कोच\nIPL 2022 : गॅरी कस्टर्न आयपीएलमध्ये पुन्हा परतणार, 'या' टीमचे होणार हेड कोच\nटीम इंडियाला 2011 साली वर्ल्ड कप स्पर्धेच विजेतेपद पटकावण्यात मार्गदर्शन करणारे कोच गॅरी कस्टर्न (Gary Kirsten) पुन्हा एकदा आयपीएलमध्ये परतण्याच्या तयारीत आहेत.\nडॉक्टरची पत्नी कुरिअर बॉयच्या पडली प्रेमात; 2 वर्षे लिव्ह इनमध्ये, नंतर मात्र...\nVideo: केएल राहुलचा रॉकेट थ्रो, कप्तान तेंबा बावुमा दाखवला तंबूचा रस्ता\nकावेबाजीला सुरुवात, रशिया युक्रेनमध्ये Puppet Government बनवत असल्याचा UK चा दाव\nजान्हवीचा 11 हाजाराच्या मोनोकिनीमध्ये सिझलिंग लुक, फोटोवर चाहते फिदा\nमुंबई, 24 डिसेंबर : टीम इंडियाला 2011 साली वर्ल्ड कप स्पर्धेच विजेतेपद पटकावण्यात मार्गदर्शन करणारे कोच गॅरी कस्टर्न (Gary Kirsten) पुन्हा एकदा आयपीएलमध्ये परतण्याच्या तयारीत आहेत. कस्टर्न यांनी यापूर्वी दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आ���ि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) या टीमचे कोच म्हणून काम केले आहे. आता पुढील सिझनमध्ये ते अहमदाबाद टीमचे कोच होण्याची शक्यता आहे. सीव्हीसी कॅपिटल (CVC Capital) समुहाने अहमदाबादच्या टीमची खरेदी केली आहे. पुढील सिझनमध्ये गुजरातमधील या शहराची टीम पहिल्यांदाच आयपीएल स्पर्धेत खेळणार आहे. 'क्रिकबझ' च्या रिपोर्टनुसार टीम इंडियाचे माजी हेड कोच असलेले कर्स्टन अहमदाबाद टीममध्ये ही मोठी जबाबदारी घेऊ शकतात. या शर्यतीमध्ये त्यांचे नाव सर्वात आघाडीवर आहे. टीम इंडियाचा माजी फास्ट बॉलर आशिष नेहरा (Ashish Nehra) देखील त्यांच्यासोबत कोचिंग स्टाफमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. नेहरा आणि कस्टर्न यांनी यापूर्वी आरसीबीच्या कोचिंग स्टाफमध्ये एकत्र काम केले आहे. त्याचबरोबर टीम इंडियाने 2011 साली जिंकलेल्या वर्ल्ड कप टीमचा नेहरा सदस्य होता. इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू विक्रम सोळंकी (Vikram Solanki) देखील कोचिंग स्टाफमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. अहमदाबाद टीमचा मार्ग मोकळा अहमदाबाद टीमला बीसीसीआयकडून अधिकृत मान्यता मिळाल्यानंतरच टीमच्या कोचिंग स्टाफची अधिकृत घोषणा करण्यात येईल. अहमदाबादच्या टीमला बीसीसीआय लवकरच लेटर ऑफ इंटेट देणार आहे, अशी माहिती आहे. बीसीसीआयच्या तीन सदस्यीय लीगल समितीनं या विषयावर या ग्रुपला क्लीनचीट दिली असून त्यामुळे या टीमचा आयपीएलमध्ये खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. IND vs SA: विराट कोहलीला मिळालं चॅलेंज, दक्षिण आफ्रिकन बॉलर घेणार कॅप्टनशी पंगा याबाबत मीडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, 'बीसीसीआयच्या महासभेत बोर्डाच्या अधिकाऱ्यांना सीव्हीसी कंपनीच्या संदर्भातील मालकी हक्काची माहिती देण्यात आली. यानुसार सीव्हीसीकडे युरोपीन आणि आशियाई असे दोन फंड आहेत. युरोपियन फंडचे कनेक्शन बेटींग कंपनीशी आहे, कारण युरोपमध्ये बेटींग कायदेशीर आहे. तर अहमदाबाद टीममध्ये कंपनीने आशियाई फंडातून गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीचा बेटींगशी संबंध नाही.'\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\nIPL 2022 : गॅरी कस्टर्न आयपीएलमध्ये पुन्हा परतणार, 'या' टीमचे होणार हेड कोच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00698.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.kolaj.in/tag_search.php?v=Internet", "date_download": "2022-01-23T22:48:53Z", "digest": "sha1:NXOCEQ54ZQOAFPMXSRRS5CQCUI74LZZK", "length": 26521, "nlines": 159, "source_domain": "www.kolaj.in", "title": "कोलाज : सर्च", "raw_content": "\nअॅलन मस्कच्या स्टारलिंकमुळे भारतीय गावांमधे इंटरनेट क्रांती\nवाचन वेळ : ४ मिनिटं\n'स्टारलिंक' ही जगातले श्रीमंत व्यक्ती अॅलन मस्क यांची कंपनी आहे. लहान उपग्रह तयार करणाऱ्या कंपन्यांपैकी 'स्टारलिंक' एक आहे. सॅटेलाइटचा वापर करून ग्रामीण भागात इंटरनेट सेवा पोचवणं हा या कंपनीचा महत्वाचा उद्देश आहे. सध्या जगभरातल्या १४ देशांमधे तिचं काम सुरू आहे. मस्क यांनी भारतातल्या गावागावात इंटरनेट पोचवायचं स्वप्न पाहिलंय. स्टारलिंकची भारतातली एण्ट्री त्यामुळेच फार महत्वाची आहे.\nअॅलन मस्कच्या स्टारलिंकमुळे भारतीय गावांमधे इंटरनेट क्रांती\n'स्टारलिंक' ही जगातले श्रीमंत व्यक्ती अॅलन मस्क यांची कंपनी आहे. लहान उपग्रह तयार करणाऱ्या कंपन्यांपैकी 'स्टारलिंक' एक आहे. सॅटेलाइटचा वापर करून ग्रामीण भागात इंटरनेट सेवा पोचवणं हा या कंपनीचा महत्वाचा उद्देश आहे. सध्या जगभरातल्या १४ देशांमधे तिचं काम सुरू आहे. मस्क यांनी भारतातल्या गावागावात इंटरनेट पोचवायचं स्वप्न पाहिलंय. स्टारलिंकची भारतातली एण्ट्री त्यामुळेच फार महत्वाची आहे......\nसोशल मीडियाची ‘मंडई’ आणि ‘कात्रजचे घाट’\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nसध्याचा सोशल मीडिया हा मंडईसारखा झालाय. इथं अहोरात्र सुरू असलेल्या प्रचंड मोठ्या कोलाहलात कोण कुणाला काय सांगतंय आणि का सांगतंय हे समजणं आकलनापलीकडचं होत चाललंय. आपण वेड्यासारखे मूलभूत समस्या विसरून फसव्या बैलांच्या मागे धावण्यात धन्यता मानायला लागलोत. आणि जोवर धावतोय तोवर आपल्यासाठी कात्रजचे नवनवे घाट बांधलेच जातील.\nसोशल मीडियाची ‘मंडई’ आणि ‘कात्रजचे घाट’\nसध्याचा सोशल मीडिया हा मंडईसारखा झालाय. इथं अहोरात्र सुरू असलेल्या प्रचंड मोठ्या कोलाहलात कोण कुणाला काय सांगतंय आणि का सांगतंय हे समजणं आकलनापलीकडचं होत चाललंय. आपण वेड्यासारखे मूलभूत समस्या विसरून फसव्या बैलांच्या मागे धावण्यात धन्यता मानायला लागलोत. आणि जोवर धावतोय तोवर आपल्यासाठी कात्रजचे नवनवे घाट बांधलेच जातील......\nमासिक पाळीविषयी फेक न्यूज वायरल का होत राहतात\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nमासिक पाळीत रोगप्रतिकारक शक्ती कमी होत असल्याने लस घेऊ नये, असं सांगणारा एक मेसेज वायरल झाला होता. पाळीत बाई निगेटिव वेवमधे किंवा मॅग्नेटिक फिल्डमधे असते अशी वरवर वैज्ञानिक वाटणारी माहितीही सतत दिली जाते. विज्ञानातल्या संकल्पना वापरून पाळीच्या अंधश्रद्धा कशा वैज्ञानिक आहेत हे दाखवण्याची धडपड नेमकी कशासाठी सुरू आहे याचा शोध घ्यायला हवा.\nमासिक पाळीविषयी फेक न्यूज वायरल का होत राहतात\nमासिक पाळीत रोगप्रतिकारक शक्ती कमी होत असल्याने लस घेऊ नये, असं सांगणारा एक मेसेज वायरल झाला होता. पाळीत बाई निगेटिव वेवमधे किंवा मॅग्नेटिक फिल्डमधे असते अशी वरवर वैज्ञानिक वाटणारी माहितीही सतत दिली जाते. विज्ञानातल्या संकल्पना वापरून पाळीच्या अंधश्रद्धा कशा वैज्ञानिक आहेत हे दाखवण्याची धडपड नेमकी कशासाठी सुरू आहे याचा शोध घ्यायला हवा......\nमराठी जगात दहाव्या नंबरची सर्वाधिक बोलली जाणारी भाषा असताना संपेल कशी\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nमराठी जगातली दहाव्या नंबरची सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. ती संपेल कशी तिच्या नावाने गळा काढणारे रडके लोक सांगतात, तशी मराठी मरत बिरत नाहीय. ती वेगाने वाढतेय. त्यामुळे आता आपण मराठी सेलिब्रेट करायला पाहिजे. २७ फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन होऊन गेला. त्यानिमित्ताने सचिन परब यांचा ‘दिव्य मराठी’ला आलेला लेख इथं देत आहोत.\nमराठी भाषा गौरव दिन\nमराठी जगात दहाव्या नंबरची सर्वाधिक बोलली जाणारी भाषा असताना संपेल कशी\nमराठी जगातली दहाव्या नंबरची सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. ती संपेल कशी तिच्या नावाने गळा काढणारे रडके लोक सांगतात, तशी मराठी मरत बिरत नाहीय. ती वेगाने वाढतेय. त्यामुळे आता आपण मराठी सेलिब्रेट करायला पाहिजे. २७ फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन होऊन गेला. त्यानिमित्ताने सचिन परब यांचा ‘दिव्य मराठी’ला आलेला लेख इथं देत आहोत......\nकशी चालेल फाइव जीची जादू\nवाचन वेळ : ४ मिनिटं\n४ जीनं इंटरनेटनं भारतात मोठी क्रांती केली. आता भारतातल्या सगळ्या मोठ्या मोबाईल कंपन्या ५ जी सेवा देण्यासाठी लागणाऱ्या चाचण्या करतायत. ५ जी तंत्रज्ञानामुळे इंटरनेटचा स्पीड जबरदस्त वाढेल आणि त्यावर अवलंबून असलेल्या सगळ्या सेवासुविधांच् कार्यक्षमताही काही पटीने वाढेल. शिवाय, सगळ्या देशभर वायफास नेटवर्क आणण्याची घोषणाही सरकारने केलीय. पण यासाठी लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्यासाठी मोठी गुंतवण���क लागेल.\nकशी चालेल फाइव जीची जादू\n४ जीनं इंटरनेटनं भारतात मोठी क्रांती केली. आता भारतातल्या सगळ्या मोठ्या मोबाईल कंपन्या ५ जी सेवा देण्यासाठी लागणाऱ्या चाचण्या करतायत. ५ जी तंत्रज्ञानामुळे इंटरनेटचा स्पीड जबरदस्त वाढेल आणि त्यावर अवलंबून असलेल्या सगळ्या सेवासुविधांच् कार्यक्षमताही काही पटीने वाढेल. शिवाय, सगळ्या देशभर वायफास नेटवर्क आणण्याची घोषणाही सरकारने केलीय. पण यासाठी लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्यासाठी मोठी गुंतवणूक लागेल......\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nइंटरनेटवरचे मीम आपल्या वर्च्युअल जगातली एक भन्नाट गोष्ट बनलेत. गेल्या आठवड्यातच साने गुरूजींच्या शामची आई कादंबरीतल्या पात्रांवर मीम बनवल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. आजच्या तरूण पिढीचं अभिव्यक्तीचं माध्यम म्हणून या मीमकडे पाहिलं जातं. हा जमानाच मीमचा आहे, त्यामुळे या नव्या माध्यमाचं स्वागत आपल्याला करायलाच लागेल.\nइंटरनेटवरचे मीम आपल्या वर्च्युअल जगातली एक भन्नाट गोष्ट बनलेत. गेल्या आठवड्यातच साने गुरूजींच्या शामची आई कादंबरीतल्या पात्रांवर मीम बनवल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. आजच्या तरूण पिढीचं अभिव्यक्तीचं माध्यम म्हणून या मीमकडे पाहिलं जातं. हा जमानाच मीमचा आहे, त्यामुळे या नव्या माध्यमाचं स्वागत आपल्याला करायलाच लागेल......\nचीनी स्वप्नपूर्तीच्या नावाखाली चालतो इंटरनेटबंदीचा अजेंडा\nवाचन वेळ : १५ मिनिटं\nइंटरनेटच्या वापराने सरकारवर दबाव निर्माण होईल आणि त्यातून भविष्यकाळात काही अनुकूल राजकीय बदल घडून येईल, अशी आशा चीनमधल्या इंटरनेधारकांना वाटत होती. पण आपल्या स्वप्नपूर्तीसाठी राजकीय अजेंड्याची अंमलबजावणी करताना चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिंगपिंग यांनी स्वतःकडे अधिकार घेत चीनमधल्या लोकांच्या स्वातंत्र्याचा संकोच केला. इतर अनेक क्षेत्रातही क्षी यांच्या कार्यपद्धतीत हाच पॅटर्न दिसून येतो.\nचीनी स्वप्नपूर्तीच्या नावाखाली चालतो इंटरनेटबंदीचा अजेंडा\nइंटरनेटच्या वापराने सरकारवर दबाव निर्माण होईल आणि त्यातून भविष्यकाळात काही अनुकूल राजकीय बदल घडून येईल, अशी आशा चीनमधल्या इंटरनेधारकांना वाटत होती. पण आपल्या स्वप्नपूर्तीसाठी राजकीय अजेंड्याची अंमलबजावणी करताना चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिंगपिंग यांनी स्वतःकडे अधिकार घेत चीनमधल्या लोकांच्या स्वातंत्र्याचा संकोच केला. इतर अनेक क्षेत्रातही क्षी यांच्या कार्यपद्धतीत हाच पॅटर्न दिसून येतो......\nआपलं सोशल मीडिया अकाऊंट हॅक होऊ नये म्हणून\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nनुकताच ट्वीटवर हॅकर्सने मोठा ऍटॅक केला होता. १३० प्रसिद्ध लोकांची अकाऊंट हॅक करून बिटकॉईनचा घोटाळा करण्याचा हॅकर्सचा प्रयत्न होता. हॅकिंगमुळे नेहमी सामान्य माणसाचं मोठं नुकसान होतं आणि त्यामागचा चेहरा सहजासहजी पकडता येत नाही. त्यामुळेच हॅकिंग म्हणजे काय आणि ते कसं रोखायचं याबद्दलची सगळी माहिती आपल्याला असायला हवी.\nआपलं सोशल मीडिया अकाऊंट हॅक होऊ नये म्हणून\nनुकताच ट्वीटवर हॅकर्सने मोठा ऍटॅक केला होता. १३० प्रसिद्ध लोकांची अकाऊंट हॅक करून बिटकॉईनचा घोटाळा करण्याचा हॅकर्सचा प्रयत्न होता. हॅकिंगमुळे नेहमी सामान्य माणसाचं मोठं नुकसान होतं आणि त्यामागचा चेहरा सहजासहजी पकडता येत नाही. त्यामुळेच हॅकिंग म्हणजे काय आणि ते कसं रोखायचं याबद्दलची सगळी माहिती आपल्याला असायला हवी. .....\nचला आपणही साजरी करूया गुगलपौर्णिमा\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nआज इंटरनेट कोण वापरत नाही आणि इंटरनेटवरच्या माहितीवर कोणा एकाचा अधिकार नाही. ही माहिती अगदी सगळ्यांसाठी उपलब्ध आहे. आपल्या प्रत्येक प्रश्नावर गुगलकडे उत्तर आहे. म्हणजे एक प्रकारे गुगल आपल्याला ज्ञान देत मग तो आपला गुरु झाला. त्याला थँक्स बोलण्यासाठी गुरूपौर्णिमेच्या दिवशी गुगलपौर्णिमा साजरी केली होती.\nचला आपणही साजरी करूया गुगलपौर्णिमा\nआज इंटरनेट कोण वापरत नाही आणि इंटरनेटवरच्या माहितीवर कोणा एकाचा अधिकार नाही. ही माहिती अगदी सगळ्यांसाठी उपलब्ध आहे. आपल्या प्रत्येक प्रश्नावर गुगलकडे उत्तर आहे. म्हणजे एक प्रकारे गुगल आपल्याला ज्ञान देत मग तो आपला गुरु झाला. त्याला थँक्स बोलण्यासाठी गुरूपौर्णिमेच्या दिवशी गुगलपौर्णिमा साजरी केली होती......\nआता मोबाईलला रेंज नसलेल्या जागेवरूनही कॉल करता येणार\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nपाण्याशिवाय मासा तसं नेटवर्कशिवाय मोबाईल काही कामाचा नाही. कारण नेटवर्क नसलेला मोबाईल काही कामाचा नाही. नेटवर्कशिवायचा मोबाईल म्हणजे निव्वळ वैताग. पण आता या वैतागवाण्या अनुभवाला बायबाय करायची वेळ आलीय. मोबाईल कंपन्यांनीच यावर एक भन्नाट, जालिम तोडगा काढलाय. तो तोडगा म्हणजे वा��फाय कॉलिंग. काय आहे हे वायफाय कॉलिंग, ते कसं वापरायचं, यासाठी पैसे लागतात का\nआता मोबाईलला रेंज नसलेल्या जागेवरूनही कॉल करता येणार\nपाण्याशिवाय मासा तसं नेटवर्कशिवाय मोबाईल काही कामाचा नाही. कारण नेटवर्क नसलेला मोबाईल काही कामाचा नाही. नेटवर्कशिवायचा मोबाईल म्हणजे निव्वळ वैताग. पण आता या वैतागवाण्या अनुभवाला बायबाय करायची वेळ आलीय. मोबाईल कंपन्यांनीच यावर एक भन्नाट, जालिम तोडगा काढलाय. तो तोडगा म्हणजे वायफाय कॉलिंग. काय आहे हे वायफाय कॉलिंग, ते कसं वापरायचं, यासाठी पैसे लागतात का\nमाहितीचं डिजिटल भांडार असलेल्या विकिपीडियाचा बड्डे\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nकुठल्याही विषयावरची बेसिक माहिती हवी असेल तर आपली वर्चुअल पावलं विकिपीडियाकडे वळतात. आपल्या या लाडक्या विकिपीडियाचा आज बड्डे विकिपीडिया विशीत प्रवेश करतोय. विकिपीडिया आता विशीत प्रवेश करत असलं तरी २००० साली शून्यातून याची सुरवात झाली. अनेक अडचणींवर मात करत विकिपीडिया आज आपल्या जगण्याचा महत्त्वाचा भाग झालंय.\nमाहितीचं डिजिटल भांडार असलेल्या विकिपीडियाचा बड्डे\nकुठल्याही विषयावरची बेसिक माहिती हवी असेल तर आपली वर्चुअल पावलं विकिपीडियाकडे वळतात. आपल्या या लाडक्या विकिपीडियाचा आज बड्डे विकिपीडिया विशीत प्रवेश करतोय. विकिपीडिया आता विशीत प्रवेश करत असलं तरी २००० साली शून्यातून याची सुरवात झाली. अनेक अडचणींवर मात करत विकिपीडिया आज आपल्या जगण्याचा महत्त्वाचा भाग झालंय......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00698.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://www.vishvasnews.com/marathi/world/", "date_download": "2022-01-23T21:32:13Z", "digest": "sha1:65K2NILTYZ373DM6EZNNFKSXVGO5AG36", "length": 7749, "nlines": 72, "source_domain": "www.vishvasnews.com", "title": "Reality of World Viral News, Photos, Messages, Videos – Fact Checking in Marathi", "raw_content": "\nFact Check: ही व्यक्ती 800 मुलांचा वडील नाही, लोक विनोदाच्या उद्देशाने लिहिलेल्या काल्पनिक लेखाला खरे समजून शेअर करत आहेत\nविश्वास न्यूज नवी दिल्ली विश्वास न्यूजला विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट व्हायरल होत असताना आढळली पोस्टमध्ये एका वृद्ध व्यक्तीचे छायाचित्र दिसत आहे आणि त्यावर एक मथळा लिहिला आहे आणि...\nFact Check: इंग्लंड च्या ट्रेन ऑफ लाईट्स चा व्हिडिओ तेजस ट्रेन च्या नावाने व्हायरल\nनवी दिल्ली विश्वास न्यूज सोशल मीडिया वर एका ट्रेन चा व्हिडिओ लोकं शेअर करून दावा करत आहेत कि नवं वर्ष साजरी करण्यास तेजस ट्रेन ला नवीन रूप देण्यात आले विडिओ मध्ये लाईट्स ने सजलेली एक ट्रेन...\nFact Check: रतन टाटा यांच्या नावाने व्हायरल होत असलेली पोस्ट खोटी आहे\nनवी दिल्ली विश्वास न्यूज सोशल मीडिया वर एक पोस्ट व्हायरल होत आहे ज्यात दावा करण्यात येत आहे कि भारताचे उद्योगपती रतन टाटा यांनी भारताला कोरोनमुक्त करण्यासाठी आपली संपूर्ण संपत्ती खर्च...\nFact Check: वादळ तोक्ते च्या नावाने व्हायरल होत असलेला व्हिडिओ आताचा नाही, जुना आहे\nनवी दिल्ली विश्वास न्यूज सोशल मीडिया वर एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे ज्यात एक चक्रवाती वादळ पहिल्या जाऊ शकते पोस्ट सोबत दावा करण्यात येत आहे कि हा व्हिडिओ महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग...\nFact Check: इंग्लंड च्या ट्रेन ऑफ लाईट्स चा व्हिडिओ तेजस ट्रेन च्या नावाने व्हायरल\nFact Check: गुजरात चे चित्र अयोध्याच्या नावाने व्हायरल\nFact Check: बॉलीवूड च्या कलाकारांनी बिपीन रावत ह्यांच्या निधनानंतर श्रद्धांजली दिली होती, व्हायरल दावा खोटा\nFact Check: कलबुर्गी च्या रामनवमी चा जुना व्हिडिओ आता अमरावतीच्या नावावर व्हायरल\nFact Check: मंदिरात नाही, घरांमध्ये लागली होती आग, व्हिडिओ सांप्रदायिक दाव्यासह व्हायरल\nFact Check: व्हायरल पोस्ट मध्ये दिसत असलेली मुलगी पाकिस्तानी नाही, इराणी आहे, पोस्ट दिशाभूल करणारी आहे\nFact Check: शाळेच्या पुस्तकांवर टॅक्स लागत असल्याचा दावा खोटा, टॅक्स फ्री असतात पुस्तकं\nFact Check : दवाखान्याच्या उदघाटनाचे ६ वर्ष जुने छायाचित्र आता खोट्यादाव्यांसह होत आहे व्हायरल\nFact-Check: जेवणात काळ्या मिरची चा उपयोग केल्यानी कोरोनाव्हायरस चा उपचार किंवा बचाव शक्य नाही, व्हायरल पोस्ट खोटी आहे\nFact check: बर्फातून वाचवलेल्या मुलीचा व्हिडिओ पाकिस्तान मधील नाही, भारतातला\nFact Check : भाजप खासदार रवी किशन चा 2017 साल चा व्हिडिओ खोट्या दाव्यासह व्हायरल\nFact Check: ही व्यक्ती 800 मुलांचा वडील नाही, लोक विनोदाच्या उद्देशाने लिहिलेल्या काल्पनिक लेखाला खरे समजून शेअर करत आहेत\nआरोग्य 15 राजकारण 365 विश्व 4 व्हायरल 369 समाज 162 स्वास्थ्य 9\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00698.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://agrostar.in/article/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80-1200-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%87/61c44a6afd99f9db45e9d415?language=mr", "date_download": "2022-01-23T20:44:58Z", "digest": "sha1:MZTWGST3LTPNGCRTHWZWMSYPQMNL2Y35", "length": 6929, "nlines": 62, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - महिला शक्ती- 1200 शेतकर्यांना सेंद्रिय शेतीकडे वळवले! - अॅग्रोस्टार", "raw_content": "\nअॅग्रोस्टार अटी व नियम\nमहिला शक्ती- 1200 शेतकर्यांना सेंद्रिय शेतीकडे वळवले\n➡️ देशात सिक्कीम राज्य हे सेंद्रीय शेतीसाठी ओळखले जाते. आता, नव्याने मध्य प्रदेश हे राज्यदेखील सेंद्रीय शेतीसाठी तग धरू लागले आहे. या राज्यात सेंद्रिय शेती योजनेत 16 जिल्ह्यांचा समावेश आहे आणि त्यातील 1,800 गावांमध्ये मॉडेलचा सराव केला जात आहे. याचे संपूर्ण श्रेय प्रतिभा ताईना दिले जाते. ➡️ गणितात पदव्युत्तर पदवी घेऊन, प्रतिभा ताई यांनी शेतीमध्ये करिअर करण्याची कल्पना कधीच केली नव्हती. लग्न झाल्यावरच त्यांनी सासरच्यांना शेती करताना पाहिले. हळूहळू, त्यांनी स्वत: देखील शेतीमध्ये सराव करण्यास सुरुवात केली, तसेच कृषी विषयांवर संशोधन केले आणि रासायनिक शेतीच्या हानिकारक प्रभावांची ओळख करून घेतली. त्यामुळे त्यांनी सेंद्रिय शेतीचा सराव सुरू केला आणि इतर शेतकऱ्यांनाही अशा पद्धतींचा अवलंब करण्याचा सल्ला दिला. ➡️ यासर्व प्रक्रियेमध्ये प्रतिभाताईंचे मोठे योगदान आहे. 2016 मध्ये त्यांनी ब्रेनचाइल्ड भूमिशा ऑरगॅनिक्सची सुरूवात केली.यामुळे शेकडो शेतकऱ्यांना फायदा झाला. शेतकऱ्यांनी मार्केटिंगसोबतच सेंद्रीय अन्न उत्पादनांवर प्रक्रिया करून, देशभरातील रेशन स्टोअर्सपर्यंत उत्पादन पोहचविले व अतिरिक्त उत्पन्न मिळवण्यास ते सक्षम बनले. ➡️ प्रतिभा ताई म्हणाल्या “शेतकऱ्यांना सर्वात मोठी समस्या भेडसावत आहे ती म्हणजे बाजारातील किंमत. म्हणून आम्ही ‘भुमिषा ऑरगॅनिक्स’ची सुरुवात केली आहे. याचा मुख्य हेतू शेतकऱ्यांना प्रामुख्याने बाजारापेठेत त्यांच्या शेतमालाला योग्य किंमत मिळावी हा आहे. भूमिशा ऑरगॅनिक्सशी संबंधित शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती पद्धतीच्या प्रशिक्षणापासून ते त्यांच्या उत्पादनांच्या मार्केटिंगपर्यंत सर्व प्रक्रियांमध्ये सहाय्य मिळते. ➡️ आज संस्थेने केवळ मध्य प्रदेशच नाही तर राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत केली आहे. हा उपक्रम छोट्या प्रमाणावर उभारण्यात आला असताना, भूमिशा ऑरगॅनिक्सची वार्षिक उलाढाल 50 लाखांपेक्षा जास्त आहे. संदर्भ:-the Better india हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.\nजैविक शेतीप्रगतिशील शेतीसफलतेची कथाद बेटर इंडियाकृषी ज्ञान\nशेळ्यांना गुळाचे पाणी देण्याचे फायदे\nअझोला निर्मिती संपूर्ण माहिती\nजीवामृत फवारणीचा जबरदस्त परिणाम\nहोय आम्ही स्मार्ट शेतकरी VS\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00699.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://barshilive.com/after-the-appeal-of-mp-rahul-shewale-a-big-response-to-plasma-donation-sankalp-abhiyan-from-dharavi/", "date_download": "2022-01-23T22:06:25Z", "digest": "sha1:QCUPBNEMHFAFUI5ARWW3I3OF3E35Y6WT", "length": 10548, "nlines": 96, "source_domain": "barshilive.com", "title": "खासदार राहुल शेवाळे यांच्या आवाहनानंतर 'प्लाझ्मा दान संकल्प अभियाना'ला धारावीतून मोठा प्रतिसाद", "raw_content": "\nHome आरोग्य खासदार राहुल शेवाळे यांच्या आवाहनानंतर ‘प्लाझ्मा दान संकल्प अभियाना’ला धारावीतून मोठा प्रतिसाद\nखासदार राहुल शेवाळे यांच्या आवाहनानंतर ‘प्लाझ्मा दान संकल्प अभियाना’ला धारावीतून मोठा प्रतिसाद\nखासदार राहुल शेवाळे यांच्या आवाहनानंतर ‘प्लाझ्मा दान संकल्प अभियाना’ला धारावीतून मोठा प्रतिसाद\nकोरोनाच्या वाढत्या संकटावर मात करत जगापुढे ‘धारावी पॅटर्न’चा नवा आदर्श ठेवणारे धारावीकर आता संपूर्ण मुंबईला कोरोना संकटातून वाचविण्यासाठी सज्ज झाले आहेत. स्थानिक खासदार राहुल शेवाळे यांच्या पुढाकाराने धारावीच्या ‘कामराज मेमोरियल शाळे’त आयोजित करण्यात आलेल्या ‘प्लाझ्मा दान संकल्प अभियाना ला धारावीतील कोरोनामुक्त नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद देत मुंबईकरांच्या मदतीसाठी हात पुढे केला आहे. या अभियानातील प्राथमिक चाचणीतील निकषांमध्ये पात्र ठरणारे दाते येत्या 27 जुलै ला प्लाझ्मा दान करणार आहेत.\nआमच्या फेसबुक पेज ला लाईक करा\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधुन, खासदार राहुल शेवाळे यांच्या पुढाकाराने ‘प्लाझ्मा दान संकल्प अभियाना’चे आयोजन करण्यात आले आहे. 27 जुलैपासून सुरू होणाऱ्या या अभियानात सहभागी होण्यासाठी, कोरोनामुक्त दात्यांच्या प्राथमिक चाचणीला शुक्रवारपासून सुरुवात करण्यात आली.\nखासदार राहुल शेवाळे यांच्या आवाहनाला उस्फुर्त प्रतिसाद देत धारावी आणि आसपासच्या परिसरातील सुमारे 500 कोरोनामुक्त रुग्णांनी प्लाझ्मा दानासाठी अनुकूलता दर्शविली. सोशल डिस्टसिंगचे नियम पाळत यातील सुमारे 50 जणांची प्राथमिक चाचणी शुक्रवारी धारावीत खासदार शेवाळे यांच्या उपस्थितीत पार पडली. या दात्यांमध्ये धारावीतील नागरिक, पोलीस अधिकारी, डॉक्टर्स आणि शिवसेना पदाधिकारी यांचा समावेश होता.\nयावेळी मुंबई महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर, डॉ. अनिल पाचनेकर, नगरसेवक वसंत नकाशे, नगरसेविका मरिअम्मल मुत्तु तेवर, धारावीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. : कोरोना संक्रमणावर मात करत जगापुढे ‘धारावी पॅटर्न’चा नवा आदर्श ठेवणारे धारावीकर आता संपूर्ण मुंबईला कोरोना संकटातून वाचविण्यासाठी सज्ज झाले आहेत.\nस्थानिक खासदार राहुल शेवाळे यांच्या पुढाकाराने धारावीच्या ‘कामराज मेमोरियल शाळे’त आयोजित करण्यात आलेल्या ‘प्लाझ्मा दान संकल्प अभियाना’ला धारावीतील कोरोनामुक्त नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद देत मुंबईकरांच्या मदतीसाठी हात पुढे केला आहे. या अभियानातील प्राथमिक चाचणीतील निकषांमध्ये पात्र ठरणारे दाते येत्या 27 जुलै ला प्लाझ्मा दान करणार आहेत.\nPrevious articleसोलापूर शहरात शुक्रवारी १२७ पॉझिटिव्ह रूग्णांची वाढ 185 जण झाले बरे\nNext articleराज्यातील विरोधी पक्षाला दिल्लीतील कोरोना परिस्थितीची चिंता\nबार्शीत श्री गणेश रोड गणेश मंडळाच्या सहकार्याने लसीकरण शिबीर\nदेवळालीत स्मशानशांतता, लोकप्रतिनिधीच करतात अंत्यविधी\nबार्शी तालुक्यातील कोविड-लसीकरण सुरळीतपणे राबवा- तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी मार्गदर्शक सुचना केल्या जाहीर\nवैरागच्या विकासासाठी भूमकर यांच्या पाठीशी ताकद उभी करणार-रोहित पवार\nवृक्ष संवर्धन समिती च्या वतीने गच्चीवरील बाग तसेच परसबाग स्पर्धेच आयोजन\nनिमित्त बार्शीतील कथित शेअर घोटाळ्याचे : रोडपती…. करोडपती…. वाचा सविस्तर-\n अलीपुर रोड परिसरातून महिलेचे गंठण भरदिवसा लंपास; २ जणां विरुद्ध...\nसोलापुरात शेततळ्यात बुडून आईसह दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू\nवैराग मध्ये एक पतिपत्नी विजयी तर एक पतिपत्नी पराभूत\nचिंताजनक: बार्शीत तीन दिवसात २७१ नवे कोरोना रुग्ण सापडले\nराष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष काका साठेंनी झेडपीच्या आवारात लगावली एकाच्या ‘कानाखाली’ |...\nवैराग नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या निरंजन भूमकरांची एकहाती झेंडा-भाजप चार तर शिवसेना...\nबार्शी शेअर मार्केट घोटाळा: विशाल फटे याला 10 दिवसांची पोलीस कोठडी;...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00699.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://barshilive.com/barshi-additional-sessions-court-verdict-husband-sentenced-to-life-imprisonment-for-killing-wife/", "date_download": "2022-01-23T22:28:30Z", "digest": "sha1:BYWXCJNOLPCOKKNACR6JEG62QA2FEHN7", "length": 9711, "nlines": 92, "source_domain": "barshilive.com", "title": "बार्शीतील अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निकाल : पत्नीस जीवे ठार मारल्याप्रकरणी पतीस जन्मठेप!", "raw_content": "\nHome Uncategorized बार्शीतील अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निकाल : पत्नीस जीवे ठार मारल्याप्रकरणी पतीस...\nबार्शीतील अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निकाल : पत्नीस जीवे ठार मारल्याप्रकरणी पतीस जन्मठेप\nबार्शीतील अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निकाल : पत्नीस जीवे ठार मारल्याप्रकरणी पतीस जन्मठेप\nबार्शी : वैराग (ता. बार्शी) येथील शेतामध्ये विहीर खोदण्यासाठी आलेल्या पती-पत्नीमध्ये तुम्ही दुसरे लग्न का केले या कारणावरुन भांडण होऊन पतीने पत्नीचा मध्यरात्री गळा आवळून खून केल्याप्रकरणी पतीस जन्मठेप (life imprisonment)व 25 हजार रुपये दंड अशी शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधिश अजितकुमार भस्मे यांनी सुनावली.\nआमच्या फेसबुक पेज ला लाईक करा\nलक्ष्मण जग्गू शिंदे(वय 30रा.घाटनांदूर,ता.केज,जि.बीड)असे जन्मठेप झालेल्याचे नाव आहे वैराग पोलिस ठाण्यात सागर जाधव(रा.नाथापूर,जि.बीड)यांनी 12 जून 2018 रोजी बहिण सविता लक्ष्मण शिंदे(वय 22) हिचा खून केल्याचा गुन्हा दाखल केला होता.\nलक्ष्मण शिंदे याचा विवाह झालेला असताना त्याने पहिल्या पत्नीस सोडचिठ्ठी दिली असे भासवून मुरुड येथील एका मुलीशी दुसरा विवाह केला होता दुसरे लग्न का केले म्हणून पती-पत्नी मध्ये भांडण होत असे.वैराग येथील उस्मानाबाद चौकामध्ये रस्त्यालगत असलेल्या डॉ.शिरीष भूमकर यांच्या शेतात विहीर खोदाईचे काम त्यांचेसह नातेवाईकांनी घेतले होते व शेतातच तंबू टाकून सर्वजण राहणेस होते.तुझ्यामुळे मला दुसऱ्या बायकोला सोडावे लागले माझ्या दुसऱ्या लग्नासाठी झालेला खर्च वाया गेला तू माझे पैसे दे नाहीतर बायको आणून दे या कारणावरुन 11 जून ते 12 जून 2018 दरम्यान कडाक्याचे भांडण झाले त्यावेळी आई व चुलत्यांनी भांडण सोडवले होते.\nसर्वजण झोपी गेल्यानंतर 12 जून रोजी सकाळी सहाच्यापूर्वी मूल का रडत आहे पाहण्यास गेलो असता सविता हिचा गळा आवळून खून झाला असल्याचे उघडकीस आले.या खटल्यात अकरा साक्षीदार तपासण्यात आले तपास करुन तत्कालीन पोलिस निरीक्षक धनंजय ढोणे यांनी दोषारोपपत्र दाखल केले होते.\nपरिस्थितीजन���य पुरावा व वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली सरकारतर्फे अॅड.प्रदिप बोचरे,अॅड.दिनेश देशमुख यांनी काम पाहिले तर कोर्ट पैरवी अधिकारी हवालदार शशीकांत आळणे यांनी काम पाहिले.\nPrevious articleराष्ट्रीय जल पुरस्काराची घोषणा ; बार्शी तालुक्यातील सुर्डी ग्रामपंचायतीला पश्चिम विभागातील तिसरा क्रमांक\nNext articleमोहोळ कुंटणखाना प्रकरणी हॉटेल मालक, मॅनेजर, एजंटवर गुन्हा; श्वसनाद्वारे विषबाधेने ११ महिला बेशुध्द\nराष्ट्रीय जल पुरस्काराची घोषणा ; बार्शी तालुक्यातील सुर्डी ग्रामपंचायतीला पश्चिम विभागातील तिसरा क्रमांक\nताडसौदणे जवळ मोटरसायकल अडवून , सोने,चांदी रोख रक्कम लुटणाऱ्या चोरास अटक\nमी हरलो पण थकलो नाही – दिलीप सोपल\nवैरागच्या विकासासाठी भूमकर यांच्या पाठीशी ताकद उभी करणार-रोहित पवार\nवृक्ष संवर्धन समिती च्या वतीने गच्चीवरील बाग तसेच परसबाग स्पर्धेच आयोजन\nनिमित्त बार्शीतील कथित शेअर घोटाळ्याचे : रोडपती…. करोडपती…. वाचा सविस्तर-\n अलीपुर रोड परिसरातून महिलेचे गंठण भरदिवसा लंपास; २ जणां विरुद्ध...\nसोलापुरात शेततळ्यात बुडून आईसह दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू\nवैराग मध्ये एक पतिपत्नी विजयी तर एक पतिपत्नी पराभूत\nचिंताजनक: बार्शीत तीन दिवसात २७१ नवे कोरोना रुग्ण सापडले\nराष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष काका साठेंनी झेडपीच्या आवारात लगावली एकाच्या ‘कानाखाली’ |...\nवैराग नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या निरंजन भूमकरांची एकहाती झेंडा-भाजप चार तर शिवसेना...\nबार्शी शेअर मार्केट घोटाळा: विशाल फटे याला 10 दिवसांची पोलीस कोठडी;...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00699.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/lifestyle/health-news-know-the-health-benefits-of-raw-onion-with-lemon-rp-642631.html", "date_download": "2022-01-23T20:43:38Z", "digest": "sha1:DJKP4XOPWJKTL76A66YEAJG4DQYLPV4J", "length": 10107, "nlines": 85, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Health news know the health benefits of raw onion with lemon rp - onion with lemon: कच्चा कांदा आणि लिंबू यासाठी खाणं आहे महत्त्वाचं; जाणून घ्या त्याचे सर्व फायदे – News18 लोकमत", "raw_content": "\nOnion with Lemon: कच्चा कांदा आणि लिंबू यासाठी खाणं आहे महत्त्वाचं; जाणून घ्या त्याचे सर्व फायदे\nOnion with Lemon: कच्चा कांदा आणि लिंबू यासाठी खाणं आहे महत्त्वाचं; जाणून घ्या त्याचे सर्व फायदे\nHealth benefits of onion with lemon: कच्च्या कांद्याचा रोजच्या आहारात समावेश केल्यास अनेक आजार टाळता येतात. कांद्यामध्ये लिंबू मिसळल्यास त्याचा फायदा दुप्पट होतो. कांद्यामध्ये अॅलिसिनसारखं (allicin) सल्फर कंपाऊंड आढळतं, जे शरीरासाठी फायदेशीर आहे.\nCommunication Skills मुळे तुम्हाला नक्की मिळेल प्रमोशन; 'या' टिप्स ठेवा लक्षात\nExam Tips: आता प्रश्नांची मोठी उत्तरं एका वाचण्यात राहतील लक्षात; कसं ते वाचा\nChild height: आई-वडिलांपेक्षा मुलं कशी काय बरं उंच होतात कारणही आहे तसंच खास\nथंडीत गाजराचा हलवा खाल्लात पण त्याची पानं किती फायदेशीर आहेत माहितीये का\nमुंबई, 13 डिसेंबर : कांद्याशिवाय (onion) भाजीची आपण कल्पनाही करू शकत नाही. आपल्या देशात कांद्याला इतकं महत्त्व आहे की, याच्याशी संबंधित उलाढाली आणि मुद्द्यांवरून सरकारेही कोसळून पडू शकतात. कांदा अनेक पदार्थांमध्ये वापरला जातो. कोणत्याही प्रकारची ग्रेव्ही बनवण्यासाठी कांदा वापरला जातो. मात्र, कच्चा कांदा खाण्याची सवय फार कमी लोकांना असते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, कच्च्या कांद्याचा रोजच्या आहारात समावेश केल्यास अनेक आजार टाळता येतात. कांद्यामध्ये लिंबू मिसळल्यास त्याचा फायदा दुप्पट होतो. कांद्यामध्ये अॅलिसिनसारखं (allicin) सल्फर कंपाऊंड आढळतं, जे शरीरासाठी फायदेशीर आहे. कांद्याला फायबरचं पॉवर हाऊसही (Powerhouse of Fiber) म्हणतात. स्थूलपणा कमी करण्यासाठी कांदा फायदेशीर (Health benefits of onion with lemon) मानला जातो. एचटीच्या वृत्तानुसार, कांद्यामध्ये लिंबू घालून सॅलाडप्रमाणं खाल्ल्यास त्याचे अनेक फायदे होतात. समग्र जीवनशैलीचे शिक्षक (होलिस्टिक लाइफस्टाइल कोच) ल्यूक कौटिन्हो (Luke Coutinho) यांनी आपल्या इंस्टाग्राम पेजवर कच्चा कांदा-लिंबू मिसळून खाण्याचे अनेक फायदे शेअर केले आहेत. त्यांनी लोकांना सल्ला दिलाय की, जेवण्यापूर्वी त्याचं सेवन केल्यास ते अनेक प्रकारे उपयुक्त ठरतं. हे वाचा - Iron for Health: आपल्या शरीराला दररोज किती लोह आवश्यक असतं, योग्य प्रमाण जाणून घ्या कांदा आणि लिंबाचे फायदे इंस्टाग्रामवर एक छोटा व्हिडिओ शेअर करताना कौटिन्हो म्हणाले की, जेवण्यापूर्वी कांद्यामध्ये लिंबाचा रस घालून खाणं हे उत्तम स्टार्टर आहे. कांदा पचनक्रिया वाढवतो. अभ्यासानुसार, कांद्यामध्ये प्रीबायोटिक इन्युलिन आणि फ्रुक्टोलिगोसेकराइड (inulin and fructooligosaccharides) असतात, जे पोटातील चांगले बॅक्टेरिया वाढवतात. त्यामुळं रोगप्रतिकार शक्ती व्यवस्थित काम करते. कांदा अनेक प्रकारे खाल्ला जाऊ शकतो. कोशिंबीर, चटणी, चाट, भाजीची ग्���ेव्ही या रूपात तो खाता येतो. कांद्यामध्ये टोमॅटो मिसळून कोशिंबीर बनवल्यास स्वाद आणखी छान लागतो. टोमॅटोमध्ये लाइकोपीन नावाचं संयुग असतं, जे कांद्यासह अन्न शोषण्यास मदत करतं. हे वाचा - Healthy Drink : मेथी-ओव्याचे पाणी पिण्याचे आरोग्यासाठी आहेत अनेक फायदे, जाणून घ्या बनवण्याची पद्धत या लोकांनी कच्चा कांदा खाऊ नये कांदा प्रत्येकासाठी फायदेशीर नाही. ज्यांना अॅसिडिटीची समस्या आहे किंवा पोट फुगण्याची समस्या आहे किंवा ज्यांना इरिटेबल बोवेल सिंड्रोम (Irritable Bowel Syndrome) आहे, त्यांनी कांदा खाऊ नये. यामुळं समस्या आणखी वाढू शकतात.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\nOnion with Lemon: कच्चा कांदा आणि लिंबू यासाठी खाणं आहे महत्त्वाचं; जाणून घ्या त्याचे सर्व फायदे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00699.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/lifestyle/home-remedies-to-get-rid-of-live-snoring-at-night-rp-642705.html", "date_download": "2022-01-23T20:48:13Z", "digest": "sha1:35FOPBXPD3MOKDZGCJYH5DJZ3K7EH4TI", "length": 10064, "nlines": 85, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Home remedies to get rid of snoring at night rp - घोरण्याच्या आवाजानं तुम्हीही त्रस्त झालाय; हे घरगुती उपाय करून पाहा परिणाम – News18 लोकमत", "raw_content": "\nघोरण्याच्या आवाजानं तुम्हीही त्रस्त झालाय; हे घरगुती उपाय करून पाहा परिणाम\nघोरण्याच्या आवाजानं तुम्हीही त्रस्त झालाय; हे घरगुती उपाय करून पाहा परिणाम\nतुम्ही काही घरगुती उपायांच्या (Home Remedies) मदतीने ही समस्या कमी करण्याचा प्रयत्न करू शकता. याबाबत आपण आजीच्या काळातील काही उपाय जाणून घेणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही घरच्या घरी घोरण्याची समस्या दूर करू शकता.\nCommunication Skills मुळे तुम्हाला नक्की मिळेल प्रमोशन; 'या' टिप्स ठेवा लक्षात\nExam Tips: आता प्रश्नांची मोठी उत्तरं एका वाचण्यात राहतील लक्षात; कसं ते वाचा\nChild height: आई-वडिलांपेक्षा मुलं कशी काय बरं उंच होतात कारणही आहे तसंच खास\nथंडीत गाजराचा हलवा खाल्लात पण त्याची पानं किती फायदेशीर आहेत माहितीये का\nमुंबई, 12 डिसेंबर : रात्री झोपताना घोरण्याची (Snoring) समस्या आजकाल इतकी सामान्य बनली आहे की, आता याला समस्या समजणे सोडून अनेकांनी सोडून दिलं आहे. घोरणार्या व्यक्तीला हे त्रासदायक वाटत नाही, परंतु जो कोणी त्या व्यक्तीच्या आसपास झोपतो त्याला नाहक त्रास होतो. तुम��्या घरातही कोणीतरी जोर-जोरात घोरत असेल तर तुम्हाला काही वेगळं सांगण्याची गरज नाही. खरंतर घोरणं हे दुर्लक्ष करण्याची बाब नाही, त्यासाठी त्वरित डॉक्टरांकडून तपासणी करून घेणं गरजेचं आहे. मात्र, त्यापूर्वी तुम्ही काही घरगुती उपायांच्या (Home Remedies) मदतीने ही समस्या कमी करण्याचा प्रयत्न करू शकता. याबाबत आपण आजीच्या काळातील काही उपाय जाणून घेणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही घरच्या घरी घोरण्याची समस्या दूर करू शकता. घोरण्याचे कारण घोरण्याच्या समस्येमागे अनेक कारणे आहेत. लठ्ठपणा, नाक आणि घशाचे स्नायू कमकुवत होणे, सर्दी, धूम्रपान, श्वसनाच्या समस्या, फुप्फुसात योग्य ऑक्सिजनची कमतरता आणि सायनसच्या समस्या ही त्याची सुरुवातीची कारणे आहेत. घरगुती उपाय 1. पुदिना कोमट पाण्यात पुदिना (peppermint) ऑइल टाकून गुळन्या केल्यास घोरण्याची समस्या काही दिवसात दूर होऊ शकते. याशिवाय कोमट पाण्यात पुदिन्याची पाने उकळून प्यायल्यास घोरण्याची समस्या हळूहळू दूर होऊ शकते. 2. दालचिनी एक ग्लास कोमट पाणी घ्या आणि त्यात दोन ते तीन चमचे दालचिनी पावडर घाला आणि प्या. असे काही दिवस सतत करत राहिल्यास फरक जाणवेल. हे वाचा - श्रीमंत खासदाराची मालमत्ता जप्त, SBI बँकेनं घेतली Action; 53 कोटींचं कर्ज Pending 3.लसूण तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी लसणाची एक पाकळी घेऊन कोमट पाण्यासोबत गुळणी करावी, त्यामुळे घोरण्यापासून आराम मिळेल. 4. ऑलिव्ह तेल नाकात ऑलिव्ह ऑइल लावल्याने श्वासनाचा त्रास दूर होतो. रोज रात्री झोपण्यापूर्वी ऑलिव्ह ऑईलचे काही थेंब नाकात टाकावेत. यामुळे घोरण्याची समस्याही हळूहळू दूर होते. हे वाचा - Healthy Drink : मेथी-ओव्याचे पाणी पिण्याचे आरोग्यासाठी आहेत अनेक फायदे, जाणून घ्या बनवण्याची पद्धत 5. देशी तूप देसी तुपाच्या माध्यमातून तुम्ही घोरण्याच्या समस्येवरही मात करू शकता. यासाठी तुम्हाला प्रथम देशी तूप हलके गरम करावे लागेल. यानंतर तुपाचे काही थेंब नाकात टाकल्याने घोरण्याची समस्या कमी होते. 6.हळद हळदीच्या वापराने नाक साफ करता येते. यामुळे श्वास घेणे सोपे होते. रोज रात्री झोपण्यापूर्वी गरम दुधात एक चमचा हळद टाकून प्या. (सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्य��� बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\nघोरण्याच्या आवाजानं तुम्हीही त्रस्त झालाय; हे घरगुती उपाय करून पाहा परिणाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00699.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://marathiparenting.firstcry.com/articles/category/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%87/?amp", "date_download": "2022-01-23T20:34:43Z", "digest": "sha1:5UA5IEV7OZANUAH3AX6S4BYB76HVEAL3", "length": 15387, "nlines": 139, "source_domain": "marathiparenting.firstcry.com", "title": "५-८ वर्षे वयाच्या मुलांचा विकास, आहार, शिस्त आणि खेळ व क्रियाकलापांविषयी माहिती- Firstcry Parenting मराठी", "raw_content": "\nमोठी मुले (५-८ वर्षे)\nमोठी मुले (५-८ वर्षे)\nलहान मुलांमधील कानदुखी: कारणे, लक्षणे आणि उपाय\nलहान मुलांमध्ये कान दुखणे हि खूप सामान्य समस्या आहे. कान दुखत असल्यास कानाचा संसर्ग झालेला असल्याची शक्यता असते आणि त्याचा तुमच्या लहान बाळाला त्रास होतो. बाळाचा कान दुखत असल्यास सामान्यत: बाळाच्या कानाचा मधला किंवा बाहेरील भाग दुखतो आणि असे विविध कारणांमुळे होऊ शकते. आपल्या मुलाच्या कोणत्याही आजारावर उपचार करण्यासाठी तज्ञांचा सल्ला घेणे नेहमीच योग्य असले […]\nमोठी मुले (५-८ वर्षे)\nमुलांसाठी बालदिनाविषयी छोटे आणि मोठे निबंध\nबालदिन हा आपल्या सगळ्यांना अगदी लहानपणापासून आठवतो. प्रत्येक वर्षी १४ नोव्हेंबरला, मुले थाटामाटात आणि उत्साहाने हा दिवस साजरा करतात. बालदिन हा बालपणीचा आनंद साजरा करण्याचा दिवस आहे आणि आता तुमच्या लहान मुलाला सुद्धा ह्या दिवसाचा आनंद लुटता येईल तुमच्या मुलाला या दिवसाबद्दल तसेच हा दिवस कशाचे प्रतीक आहे याबद्दल थोडे अधिक शिकवण्यासाठी, आम्ही तुमच्यासाठी बालदिनाविषयी […]\nमोठी मुले (५-८ वर्षे)\nबालदिनाच्या सर्वोत्तम शुभेच्छा, कोट्स, मेसेजेस आणि स्लोगन\nज्या घरात लहान मुले असतात तिथे आनंद, प्रेम असते. मुलांमुळे आपल्याला आपल्या लहानपणाची आठवण येते. ह्या बालदिनी, तुमची स्वतःची मुलं असोत, भाची–पुतणी असोत किंवा अगदी लहान शेजारी असोत, त्यांच्यासाठी काहीतरी खास करा आणि तुम्हाला ते किती प्रिय आहात हे त्यांना कळू द्या. बालदिनाच्या शुभेच्छा लिहिलेले एखादे सुंदर कार्ड त्यांच्यासाठी बनवा. तुम्हाला स्वतःहून काही शुभेच्छा लिहिता […]\nमोठी मुले (५-८ वर्षे)\nदिवाळी, दिव्यांचा सण, देशाच्या जवळपास सर्वच भागात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परंतु, उत्तर भारतात सर्��ात जास्त प्रमाणात साजरा केला जाणारा हा सण आहे. मुलांना हा सण साजरा करायला आवडतो कारण त्यांना फटाके फोडायला, खेळ खेळायला आणि मित्रांसोबत मजा करायला मिळते. पण पालक या नात्याने तुम्ही त्यांना ह्या हिंदू सणाचे महत्व सांगायलाच हवे. हा लेख […]\nमोठी मुले (५-८ वर्षे)\nमुलांसाठी दिवाळी ह्या विषयावर निबंध – लिहिण्यासाठी टिप्स आणि नमुने\nदिवाळी हा भारतीयांसाठी एक मोठा सण आहे. वाईटावर चांगल्याचा झालेला विजय साजरा करणारा हा एक पारंपरिक हिंदू सण आहे. दिवाळी किंवा दीपावली हा आता एक राष्ट्रीय भारतीय सण बनला आहे. सर्व जाती धर्मांचे लोक हा सण साजरा करतात. दिवाळी म्हणजे मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी कला सादर करण्याची एक संधी असते. कागदाचे कंदील बनवणे, सुंदर रांगोळ्या काढणे, […]\nमोठी मुले (५-८ वर्षे)\nजिंदगी अनलॉक’ झाल्यामुळे मुलांना हिपॅटायटीस ए होण्याचा धोका: तयार रहा, वेळेत लसीकरण करा\nकोरोनासारख्या साथीच्या आजारामुळे लहान मुलं बराच काळ घरातच अडकले आहेत. त्यामुळे लहान मुलं फक्त ई-लर्निंगमध्ये आनंद मिळवणे, व्हिडिओ गेम खेळणे, मोबाईल फोन वापरणे आणि टीव्ही पाहणे एवढेच करत आहेत. घरात असल्याने त्यांना बाहेरच्या मित्रांशी संवाद साधण्याची आणि खेळण्याची फारशी संधीही मिळत नाही. पण आता आयुष्य पुन्हा एकदा पुर्वपदावर येत आहे, अनलॉकची प्रक्रिया हळूहळू सुरु आहे. […]\nमोठी मुले (५-८ वर्षे)\nमुलांमधील कुपोषण: कारणे, लक्षणे आणि उपचार\nबाळाच्या वाढीसाठी चांगले पोषण महत्वाचे आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात पोषक आहार महत्वाचा असतो परंतु गर्भधारणा झाल्यापासून बाळ दोन वर्षांचे होईपर्यत पोषणमूल्यांनी समृद्ध आहाराला खूप महत्व असते. कारण गर्भधारणा झाल्यापासून, जन्मानंतरची सुरुवातीची वर्षे बाळाच्या मेंदूच्या आणि इतर महत्वाच्या अवयवांच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची असतात. मुलाचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्यासाठी संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. हा आहार जीवनसत्त्वे, कॅल्शियम, […]\nमोठी मुले (५-८ वर्षे)\nलहान मुलांसाठी महात्मा गांधींजींची माहिती\nमुलांसाठी महात्मा गांधींचे सोप्या पद्धतीने लिहिलेले चरित्र सापडणे अवघड आहे. गांधीजींच्या जीवनातील विविध पैलूंचे वर्णन करणारी असंख्य पुस्तके आहेत, परंतु लहान मुलांना समजतील अशी त्यापैकी काही थोडीच पुस्तके आहेत. काळाच�� संदर्भ देऊन मुलांना इतिहासाचे धडे दिले जाऊ शकतात आणि गांधीजींची प्रेरणा समजून घेऊन त्याची सुरुवात केली जाऊ शकते. आपल्या देशाच्या महान नेत्याबद्दल प्राथमिक माहिती असल्यास […]\nमोठी मुले (५-८ वर्षे)\nमुलांसाठी नवरात्र आणि दसरा ह्या सणांची माहिती\nभारतामध्ये वर्षाच्या उत्तरार्धात अनेक सण साजरे केले जातात. ह्या कालावधीत काही आठवड्यांच्या अंतराने एका मागून एक सण येतात आणि ते साजरे केले जातात. कुटुंबासाठी हा काळ चांगला असतो कारण देशाच्या वेगवेगळ्या भागातून सणाच्या निमित्ताने कुटुंबातील सदस्य एकत्र येतात. जवळजवळ हे सर्व सण म्हणजेच नवरात्री, दसरा आणि दिवाळी – वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करतात. मुलांना भारताच्या […]\nमोठी मुले (५-८ वर्षे)\nमुलांच्या शौचाद्वारे रक्त पडणे – कारणे आणि उपचार\nमुले अनेकदा स्वतःला दुखापत करून घेतात आणि आजारी पडतात. हे लहान मुलांच्या वाढीचे नेहमीचे चक्र आहे. परंतु सामान्य नसणाऱ्या काही विशिष्ट घटना धोक्याची घंटा ठरू शकतात. तुमच्या मुलाच्या शौचाद्वारे रक्त पडणे ही अशीच एक घटना आहे. त्यानंतर अंतर्गत दुखापत झाली असेल का असा विचार येणे साहजिक आहे परंतु नेहमीच ही समस्या तितकी गंभीर असेल असे […]\nदर महिन्याला होणारा बाळाचा विकास\nमोठी मुले (५-८ वर्षे)\nटॉईज, बुक्स अँड स्कुल\nबर्थ डे अँड गिफ्ट्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00699.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://todmarathi.com/tag/petrol-price/", "date_download": "2022-01-23T21:53:46Z", "digest": "sha1:K7HOCYGG4U6AYSOFYJPHGJSMMRQKSHPC", "length": 7622, "nlines": 137, "source_domain": "todmarathi.com", "title": "PETROL PRICE Archives - TOD Marathi", "raw_content": "\nकेंद्राने इंधनाचे दर कमी केले, आता राज्य सरकारचं काय \nनवी दिल्ली: केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात मोठी कपात केली आहे. या...\nदिवाळीच्या तोंडावर इंधन दरवाढीचे फटाके; मुंबईत पेट्रोल ११५ पार\nमुंबई: दिवाळी तोंडावर आलेली असताना इंधन दरवाढ झाली आहे. या वाढत्या महागाईमुळे पुन्हा एकदा...\nवाढत्या इंधनदराच्या संदर्भात गडकारींचा मोठा निर्णय; वाचा सविस्तर\nमुंबई: वाढत्या इंधनदरांमुळे सर्वसामान्य चिंतेत असतानाच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलासा देणारा एक...\nबघतोय काय रागानं..; इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून मुंबईत आंदोलन\nमुंबई: सरकारी तेल कंपन्यांनी आज दिनांक २० ऑक्टोबर रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरा���मध्ये लिटरमागे...\nरोहित पाटील यांच्या खांद्यावर राष्ट्रवादीकडून मोठी जबाबदारी; ‘या’ पदासाठी वर्णी लागण्याची चर्चा\nनेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती राष्ट्रीय सुट्टी म्हणून घोषित करण्याची, ममता बॅनर्जी यांची केंद्राकडे मागणी\nदेसीगर्ल प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांना कन्यारत्न, पोस्ट शेअर करत दिली गोड बातमी\nज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांचं पुण्यात निधन\nनवाब मलिकांविरोधात मानहानीचा दावा दाखल; वानखेडेंच्या वडिलांकडून १.२५ कोटींची मागणी\nतुम्ही काम नाही केलं तर तुमचं मंत्रिपद जाईल; शिवसेनेची नारायण राणेंवर टीका\nमाजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा पुत्र ED च्या रडारवर\nराज्यभरातील ५९ एसटी डेपो बंद; ऐन दिवाळीत मात्र प्रवाशांचे हाल\nपुण्याच्या वाडेश्वर कट्ट्यावर रंगला सर्वपक्षीय दिवाळी फराळ\nया’ पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर, 10 मार्चला होणार मतमोजणी\nमी जिवंत परतलो, मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा; पंतप्रधान मोदींचा खोचक टोला\nभाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी समिति बैठक संपन्न; साधेपणाने राहण्याचा दिला मोदींनी संदेश\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा केदारनाथ दौरा; ४०० कोटीच्या योजनांचे लोकार्पण\nकेंद्राने इंधनाचे दर कमी केले, आता राज्य सरकारचं काय \nकोण आहे हा भारतवंशीय, ज्यांच्यामुळे इंग्लंडच्या पंतप्रधानांचे पद धोक्यात आहे\nभारत २०७० पर्यंत शून्य कर्बउत्सर्जनाचे लक्ष्य गाठेल; पंतप्रधान मोदींची ग्वाही\nन्यूझीलंड कडून पराभवानंतर भारत सेमीफायनल पर्यंत जाईल का \nInd vs NZ:भारताला न्यूझीलंड विरुद्ध जिंकणं आवश्यक अन्यथा…\nपंतप्रधान नरेंद्र मोदी G20 शिखर परिषदेसाठी रोमला रवाना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00699.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.islamdarshan.org/2021/01/blog-post_16.html", "date_download": "2022-01-23T21:59:16Z", "digest": "sha1:OEMGS2AY24EZ4H7I2LXOX473ZRJWOEIR", "length": 10358, "nlines": 150, "source_domain": "www.islamdarshan.org", "title": "अल्लाहचा कृतज्ञ दास | Islamdarshan", "raw_content": "\nसुबोध कुरआन खंड क्र. १ (पान १ ते १४३).\n\"अल्लाहच्या नावाने, जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे'' १. अल्फातिहा परिचय शीर्षक : या प्रथम सूरहचे (अध्याय) नाव &quo...\nनेतृत्वाचे प्रकार आणि त्यातील फरक\nआणि (आठवण करा) जेव्हा तुमच्या पालनकर्त्याने दूतांना सांगितले की, ’’मी पृथ्वीवर एक खलीफा (माझा प्रतिनिधी) बनविणार आहे.’’ (तेव्हा त्या दुतांनी...\nसटीप मराठी भाषांतर मौलाना सय्यद आला मौदूदी (यांच्या सटीप उर्दू भाषांतरावरून) मराठी भाषांतर अब्दुल जबार कुरैशी कुतुबुद्दिन हुसैन...\nमाननीय मुगीरा बिन शोबा (रजि.) यांचे कथन आहे.\nपैगंबर मुहम्मद (स.) नमाजमध्ये दीर्घकाळ उभे राहात, त्यामुळे त्यांचे पाय सुजले जात असत. पैगंबरांना विचारण्यात आले, ‘‘तुम्ही इतकात्रास का घेता जेव्हा की तुमचे मागील पुढील सर्व अपराध माफ करण्यात आले आहेत\nतेव्हा पैगंबर म्हणाले, ‘‘काय मी अल्लाहचा कृतज्ञ दास बनू नको\n‘‘तुमचे मागील पुढील सर्व अपराध माफ करण्यात आले आहेत.’’ हा संकेत कुरआनच्या खालील आयतीकडे आहे,\n‘‘हे पैगंबर (स.), आम्ही तुम्हाला उघड विजय प्रदान केला जेणेकरून अल्लाहने तुमची पुढील व पाठीमागील प्रत्येक उणीव माफ करावी आणि तुमच्यावर आपली देणगी परिपूर्ण करावी व तुम्हाला सरळमार्ग दाखवावा.’’ (दिव्य कुरआन, ४८:१-२) ‘‘मी ईश्वराचा कृतज्ञ दास बनू नको’’ म्हणजे उपासनेचा उद्देश (इबादत) केवळ हाच नाही की आमचे अपराध व उणिवांना माफ केले जावे आणि ईश्वराकडून आमची पकड होण्याचे भय व शिक्षा देण्याचे भय व संशय राहू नये. इबादत (उपासना) व प्रणिपातचा एक उद्देश आपल्या प्रभुप्रति कृतज्ञता व्यक्त करणेसुद्धा आहे, याचे आमच्यावर अगणित उपकार आहेत. त्यानेच आमचे मागील पुढील सर्व गुन्हे माफ केले आहेत. आपल्या या प्रभुप्रति कृतज्ञता प्रकट करण्याचा सर्वोत्तम विधी हा आहे की दासाने आपल्या प्रभुसमोर कृतज्ञतेच्या प्रगाढ व उत्कट भावनेसह नतमस्तक व्हावे.\nसुबोध कुरआन खंड क्र. १ (पान १ ते १४३).\n\"अल्लाहच्या नावाने, जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे'' १. अल्फातिहा परिचय शीर्षक : या प्रथम सूरहचे (अध्याय) नाव &quo...\nनेतृत्वाचे प्रकार आणि त्यातील फरक\nआणि (आठवण करा) जेव्हा तुमच्या पालनकर्त्याने दूतांना सांगितले की, ’’मी पृथ्वीवर एक खलीफा (माझा प्रतिनिधी) बनविणार आहे.’’ (तेव्हा त्या दुतांनी...\nसटीप मराठी भाषांतर मौलाना सय्यद आला मौदूदी (यांच्या सटीप उर्दू भाषांतरावरून) मराठी भाषांतर अब्दुल जबार कुरैशी कुतुबुद्दिन हुसैन...\n- मुहम्मद फारूक खान - मानवास जीवन मिळाले. त्यास या जीवनाचा अनुभव देखील होतो, मात्र असे लोक बोटावर मोजण्याइतकेच आढळतील ज्यांनी या जीवना...\n- सय्यद अबुल आला मौदूदी या पुस्तिकेत एकेश्वरत्व सोदाहरण स्पष्ट करून सांगण्यात आले आहे आणि मनुष्याच्या विनाशाचे, अन्याय, ...\nएकेश्वरत्व आणि प्रेषित्वाची साक्ष\n``मी साक्ष देतो की, अल्लाहशिवाय कोणीही पूज्य नाही आणि याचीही साक्ष देतो की, आदरणीय मुहम्मद (स.) अल्लाहचे दास आणि पैगंबर आहेत.'' दोन ...\nइद मिलन निमित्त सर्वधर्मीय विचारवंतांचे मौलिक विचार\n'मेराज' चे वास्तव: आदरणीय प्रेषित मुहम्मद (स.) यांना ईश्वरी सान्निध्य आणि मार्गदर्शन\nमुळात असा नियमच आहे की, सत्याच्या विरोधकांचे अत्याचार आपल्या संपूर्ण मर्यादा ओलांडतात आणि अत्याचारपीडितांचा आत्मा तळतळून हाक देतो की, ...\nपारा १ - भाग १ पारा १ - भाग २ पारा १ - भाग ३ पारा २ - भाग १ पारा २ - भाग २ पारा २ - भाग ३...\nरमजान, चंद्रकोर आणि गैरसमज\nमशीद, मदरसे, मुस्लिमांच्या लग्नपत्रिका, काही मुस्लिम देशांचे ध्वज आणि मुस्लिम समाजाचा प्रतीकात्मक उल्लेख करण्यासाठी सर्वसाधारणपणे चंद्रक...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00699.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://mr.zhanfan-jingan.com/news/stainless-steel-ultrasonic-watermeter-body/", "date_download": "2022-01-23T22:21:36Z", "digest": "sha1:PZ2QAW7V4AYINBKVWFMW2QVKJD4UHFHD", "length": 6672, "nlines": 154, "source_domain": "mr.zhanfan-jingan.com", "title": "स्टेनलेस स्टील अल्ट्रासोनिक वॉटरमीटर बॉडी", "raw_content": "\nस्टेनलेस स्टील बॉल घाला\nस्टेनलेस स्टील केग कपलर\nस्टेनलेस स्टील अल्ट्रासोनिक वॉटर मीटर\nस्टेनलेस स्टील वॉटर मीटर भाग\nस्टेनलेस स्टील वॉटर मीटर बॉडी\nस्टेनलेस स्टील वॉटर मीटर कनेक्टर\nस्टेनलेस स्टील वॉटर मीटर फिटिंग कव्हर\nस्टेनलेस स्टील वॉटर मीटर प्रेसिंग रिंग\nस्टेनलेस स्टील अल्ट्रासोनिक वॉटरमीटर बॉडी\nस्टेनलेस स्टील अल्ट्रासोनिक वॉटरमीटर बॉडी\nआम्ही अल्ट्रासोनिक स्मार्ट वॉटर मीटरसाठी अल्ट्रासोनिक स्मार्ट स्टेनलेस वॉटरमीटर बॉडी प्रदान करतो , अल्ट्रासोनिक स्मार्ट वॉटर मीटर हे वॉटर मीटर आहे जे पाइपलाइनमध्ये पाण्याचे प्रवाह मोजण्यासाठी प्रचंड कंपनसंख्या असलेल्या (ध्वनिलहरी) मोजण्याचे तंत्रज्ञान वापरते. यात लहान दबाव कमी होणे, उच्च अचूकता, सोयीस्कर मीटर रीडिंग आणि लांब संरेखन वैशिष्ट्ये आहेत. “कंपनीचे चेअरमन यांग जिनसोंग यांनी अशी ओळख करून दिली की, अल्ट्रासोनिक स्मार्ट वॉटर मीटरचे सिद्धांत म्हणजे वॉटर मीटरमध्ये अल्ट्रासोनिक फ्लो सेंसरची जोडी बसविली जाते. जेव्हा पाणी वाहते तेव्हा सेन्सर्स अल्ट्रासोनिक लाटा उत्सर्जित करतात आणि पाण्याच्या अल्ट्रासोनिक लाटाच्या वेळेच्या फरकाच्या आधारावर ���्रवाह दर मोजला जातो.\nमूळ ठिकाण: झेजियांग, चीन,\nबंदर: निंगबो / शंघाई\nमॉडेल क्रमांक: झेडएफ -1008\nसाहित्य: स्टेनलेस स्टील 304\n1. कार्यरत माध्यम: पाणी\n2. नाममात्र दबाव: 1.6 एमपीए\n3. कार्यरत तापमान: 0 ℃ ≤ t≤90 ℃\nपुरवठा करण्याची क्षमता: 10000 पीस / महिना\n© कॉपीराइट - 2010-2019: सर्व हक्क राखीव.\nस्टेनलेस स्टील केग कपलर\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00700.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtralokmanch.com/2021/11/20/atul-khoopse-patil-warns-that-the-roads-should-be-cleared-immediately-or-else-janshakti-sanghatana-will-take-to-the-streets/", "date_download": "2022-01-23T21:00:51Z", "digest": "sha1:OTT7OXRN4I7GEJR4EN7K7P5CE4IGDGC6", "length": 11313, "nlines": 105, "source_domain": "maharashtralokmanch.com", "title": "रस्ते तात्काळ मोकळे करा अन्यथा जनशक्ती संघटना रस्त्यावर उतरणार असल्याचा अतुल खूपसे पाटील यांचा इशारा - Maharashtra Lokmanch", "raw_content": "\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने भव्य रोजगार मेळावा संपन्न\nअनुप जलोटा, राहुल देशपांडे यांच्या गायनाने १५ व्या वसंतोत्सवाचा समारोप\nबाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त येरवडा गावात शिवसेना शाखा वार्ता फलकाचे उद्घाटन\nबाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेनेतर्फे पोलिसांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप\nनाना पटोलेंचे वक्तव्य दारुड्या गावगुंडासारखे – चंद्रकांत पाटील\nरस्ते तात्काळ मोकळे करा अन्यथा जनशक्ती संघटना रस्त्यावर उतरणार असल्याचा अतुल खूपसे पाटील यांचा इशारा\nमाढा: तालुक्यातील टेंभुर्णी शहर नव्यानेच विस्तारित होत आहे शिवाय शहरालगत असलेल्या औद्योगिक वसाहतीमुळे टेंभुर्णी नावारूपाला येत आहे. या औद्योगिक वसाहतीमध्ये वेगवेगळ्या व्यवसायांच्या जवळपास 300 कंपन्या आहेत. या कंपन्यांमधून दळणवळणाची सोईसुविधा व्यवस्थित व्हावी म्हणून चांगल्या रस्त्याची सोय केली आहे. मात्र हेच रस्ते औद्योगिक वसाहतीसाठी आहेत की विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरच्या पार्किंग साठी आहेत असा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत औद्योगिक वसाहत अधिकारी भगत यांच्याशी संपर्क साधला. मात्र त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली आहेत. त्यामुळे हे रस्ते तात्काळ मोकळे करा अन्यथा जनशक्ती संघटना रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा प्रदेशाध्यक्ष अतुल खूपसे पाटील यांनी दिला.\nपुढे बोलताना खूपसे पाटील म्हणाले की, टेंभुर्णी शहरालगत असलेल्या औद्योगिक वसाहतीसाठी वेगवेगळ्या निधीमधून अथवा खाजगीरित्या रस्त्यांची निर्मिती केली आहे. मात्र हे रस्ते आता विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे उसाने भरलेले ट्रॅक्टर पार्किंग साठी वापरण्यात येऊ लागले आहेत. वास्तविक पाहता औद्योगिक वसाहतीमध्ये अशाप्रकारे ओव्हरलोड वाहने लावून अथवा रहदारीस अडथळा निर्माण करून एक प्रकारे औद्योगिक वसाहती चे नुकसान होत आहे. एकीकडे माडा व करमाळा तालुक्याचे आमदार शिंदे बंधू विकासाच्या गप्पा मारतात मात्र दुसरीकडे स्वतःच्या प्रपंचासाठी तालुक्यातील शासकीय व निमशासकीय मालमत्तांचा वापर करतात असा घणाघात करून ओव्हरलोड भरलेल्या उसाच्या वाहनांमुळे औद्योगिक वसाहतीमधील रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे, रस्ते सर्वत्र उखडले आहेत, लाईटचे पोल वाकडेतिकडे झाले आहेत. या सर्व बाबींकडे तालुका प्रशासन मात्र जाणीवपूर्वक डोळेझाक करत आहे. याठिकाणी सामान्य शेतकऱ्यांची वाहने उभी राहिली असती आणि रहदारीस अडथळा निर्माण झाला असता तर पोलिस प्रशासनाने कारवाईचे हत्यार उपसले असते.\nत्यामुळे पोलिस बांधवांना विनंती आहे की, संबंधित कारखान्याला वाहनाच्या पार्किंगची सोय करण्याची नोटीस द्यावी, औद्योगिक वसाहत अधिकारी भगत यांनी याबाबत ठोस पाऊल उचलावे अन्यथा जनशक्ती संघटना रस्त्यावर उतरेल असा इशारा त्यांनी दिला.\n← शेतकऱ्यांचा दमनकारी सरकारच्या विरोधातील मोठा विजय आहे – मुकुंद किर्दत\nअधिकाऱ्यांच्या बनावट सह्या करुन एका कर्मचाऱ्याने केली महापालिकेची 99 लाख रुपयांची फसवणूक →\nएस.टी. विलीनीकरणाच्या लढ्याला ‘जनशक्ती’चा पाठिंबा\nअनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर आंदोलन केल्याबद्दल जनशक्तीचा कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल\nऊस वाहतूकदराची कोंडी फोडणाऱ्या ‘चेअरमन’ची हत्तीवरून मिरवणूक काढणार जनशक्ती संघटनेची घोषणा\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने भव्य रोजगार मेळावा संपन्न\nअनुप जलोटा, राहुल देशपांडे यांच्या गायनाने १५ व्या वसंतोत्सवाचा समारोप\nबाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त येरवडा गावात शिवसेना शाखा वार्ता फलकाचे उद्घाटन\nबाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेनेतर्फे पोलिसांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप\nनाना पटोलेंचे वक्तव्य दारुड्या गावगुंडासारखे – चंद्रकांत पाटील\nAFC Women’s Asia Cup – चीनचा इराणविरुद���ध दणकेबाज विजय\nपुणेकरांना किंचित दिलासा – रविवारी 6 हजार 299 नवीन कोरोना रुग्ण\nपद्मविभूषण पं बिरजू महाराज यांना नंदकिशोर कल्चरल सोसायटी द्वारे भावपूर्ण श्रद्धांजली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00700.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://tarunbharat.com/dailynews/1065980", "date_download": "2022-01-23T20:30:07Z", "digest": "sha1:IH3WE45RS2T3EO4DWF6JZLM2LYWHTZ3B", "length": 9354, "nlines": 127, "source_domain": "tarunbharat.com", "title": "फोंडय़ातील कला मंदिरमध्ये ‘उत्सव रंगभूमीचा’ प्रदर्शन – तरुण भारत", "raw_content": "\nसत्संगती ही पाप, ताप व दैन्य दूर करते\nफोंडय़ातील कला मंदिरमध्ये ‘उत्सव रंगभूमीचा’ प्रदर्शन\nफोंडय़ातील कला मंदिरमध्ये ‘उत्सव रंगभूमीचा’ प्रदर्शन\nकला अकादमीच्या कॉलेज ऑफ थिएटर आर्टच्या विद्यार्थ्यांनी फोंडा येथील राजीव गांधी कला मंदिरमध्ये भरविलेल्या ‘उत्सव रंगभूमीचा’ या कला प्रदर्शनाचे उद्घाटन कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांच्याहस्ते नुकतेच झाले. उत्सवी रंगभूमीवर जुन्या काळात वापरल्या जाणाऱया विविध दुर्मिळ साहित्याचे संकलन या प्रदर्शनात पाहायला मिळते.\n13 नोव्हेंबरपर्यंत कला मंदिरच्या कलादालनात नाटय़प्रेमींसाठी हे प्रदर्शन खुले राहणार आहे. थिएटर आर्टच्या द्वितीय वर्षात शिकणाऱया विद्यार्थ्यांची ही संकल्पना आहे. उत्सवी रंगभूमीवर जुन्या काळी वापरात येणारे ध्वनीसंयोजन, वेशभूषा, आभुषणे तसेच ऐतिहासिक व पौराणिक नाटकातील साहित्य, काही दुर्मिळ छायाचित्रे अशा विविध संकलीत साहित्यांचा या प्रदर्शनात समावेश आहे. जुन्या काळातील नाटकांची रंगमंच व्यवस्था व मंडप यांच्या प्रतिकृती या प्रदर्शनात लावण्यात आलेल्या आहेत. रंगकर्मी विजयकुमार नाईक यांची संकल्पना व मार्गदर्शनाखाली थिएटर आर्टच्या विद्यार्थ्यांनी वैशिष्टय़पूर्ण असे हे प्रदर्शन भरविले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन मंत्री गोविंद गावडे यांच्याहस्ते पारंपरिक गणपतीच्या आरतीने करण्यात आली. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या या प्रदर्शनातून जून्या काळातील उत्सवी नाटकांच्या स्मृती जाग्या होतात. उत्सवी रंगभूमीवर पूर्वी वापरल्या जाणाऱया व सध्या दुर्मिळ असलेल्या अनेक गोष्टी नवीन पिढीच्या श्रोत्यांना व कलाकारांना या प्रदर्शनातून पाहायला मिळतात. थिएटर आर्टच्या विद्यार्थ्यांनी राबविलेली उत्कष्ट अशी ही संकल्पना आहे, असे गौरवोद्गार मंत्री गोविंद गावडे यांनी क���ढले. यावेळी थिएटर आर्टचे प्राचार्य रामराव वाघ, रंगकर्मी विजयकुमार नाईक, कलामंदिरचे उपाध्यक्ष शांताराम कोलवेकर हे उपस्थित होते. रामराव वाघ यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.\nमडगावातील बेकायदा व्यवसायांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा\nकला मंदिरच्या ऐतिहासिक नाटय़स्पर्धेचा पडदा उघडला\nव्यासपीठावरील कलाकारांबरोबरच पडद्यामागील कलाकारांनाही पुरस्कार देणार\nसांकवाळच्या श्री शांतादुर्गा सांखळय़ो संस्थानच्या वर्धापनदिनी घरोघरी दीपोत्सव\nअधिसूचना, सार्वजनिक सुनावणी तहकूब करा\nआलेक्स रेजिनाल्ड यांचा तृणमूल काँग्रेसला दणका\nअ. भा. मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत संध्या, सी. के. अयुब, लिना पेडणेकर यांची चमक\nनिक्रिय आमदारालाच पुन्हा संधी देणार का\nआचारसंहिता भंग प्रकरणी भाजप व काँग्रेसच्या उमेदवारांवर गुन्हा दाखल\nदिल्ली विमानफेरी 20 दिवसांत चारवेळा रद्द\nबागणी येथे हार्वेस्टिंग मशीनने घेतला पेट\nपीव्ही सिंधूने पटकावलं महिला एकेरीचे विजेतेपद\nयुपी योद्धा, हरियाणा स्टीलर्स विजयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00700.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://tarunbharat.com/dailynews/791521", "date_download": "2022-01-23T21:23:24Z", "digest": "sha1:6YQNVFOAFHTCVMKW4UZ6VUNCYIQMQVZZ", "length": 10072, "nlines": 128, "source_domain": "tarunbharat.com", "title": "कडेगाव तालुक्यात कर्तव्यदक्ष पोलिसिंगमुळे कोरोना हद्दपारीच्या उंबरठ्यावर – तरुण भारत", "raw_content": "\nसत्संगती ही पाप, ताप व दैन्य दूर करते\nकडेगाव तालुक्यात कर्तव्यदक्ष पोलिसिंगमुळे कोरोना हद्दपारीच्या उंबरठ्यावर\nकडेगाव तालुक्यात कर्तव्यदक्ष पोलिसिंगमुळे कोरोना हद्दपारीच्या उंबरठ्यावर\nकडेगाव तालुक्यात कडेगाव पोलिसांच्या आदर्शवत, कर्तबगार पोलिसिंगमुळे कोरोनो हददपारीच्या उंबरठ्यावर तालुक्यात सध्या एकही कोरोनो बाधित रूग्ण नाही. येतगावातील एकजण कराड तालुक्यात बाधित झाला आहे अशी आजची परीस्थिती कडेगाव तालुक्यातील आहे.\nएकंदरीत कडेगाव तालुक्यात कडेगाव पोलिसांनी गेली महिनाभरात दिवसरात्र जागता पाहरा ठेवण्यात आली आहे. त्यांनी वळोवेळी लोकांना वेळप्रसंगी गोडीगुलाबीने तर कधी सौम्य शिक्षा करून आणि वेळप्रसंगी कायदा व प्रशासन यांच्या नियमाने नागरीकांना सोशल डिस्टीसिंग पाळण्यासठी भाग पाडले यामुळे कडेगाव तालुक्यातील जे कायम स्वरूपी स्थानिक असणाऱ्या लोकांना कोरोनाची लागण झाली नाही. मात्र कडेगाव तालुक्यातील जे नागरीक बाहेरून आले. त्यांनाच कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. जे नागरीक परदेशातून आले त्यांच्या कडून तालुक्यातील कोणत्याही लोकांना प्रादुर्भाव झाला नाही. त्यांना ही पंधरा दिवस विलिगीकरण कक्षात ठेवण्यात आले. त्यांना कोणत्याही प्रकारची बाधा झाली नाही. त्यातून तालुक्याची सहिलामत सुटका झाली मात्र इतर राज्यातून आलेल्या लोकांच्या मुळे संशयाचे वातावरणात मात्र ते ही निवळले.\nखेराडे वांगी येथील मृत व्यक्ती मुळे तालुक्यातील पोलिस, महसूल व आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांची पळापळ झाली. या मृत व्यक्तीच्या दहन विधीस उपलब्ध असलेल्या लोकांना सध्या कडेगाव येथील विलगीकरण कक्षात ठेवलेले आहे. ठराविक दिवसानंतर त्यांची तपासणी होवून त्यांना सोडण्यात येईल. मात्र सायन हाँस्पीटल यांच्या डिन कडून कोणत्याही प्रकारच्या लेखी अजून देण्यात आले नाही.यामुळे खेराडे वांगी घटनेबाबत संशयाचे वातावरण आहे. कडेगाव तालुक्यात कराड,विटा,पुसेसावळी,पाचवामैल व इतर सर्व तालुक्यातील सिमा दुसऱ्या जिल्ह्यातील नागरिकांना पुर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत. कडेगाव तालुक्यात कडेगाव पोलिसांच्याकडे १ वरीष्ठ पोलिस निरीक्षक, १ पोलिस निरीक्षक, १ पोलिस उप निरीक्षक, ३४ पोलीस कर्मचारी,२२ होमगार्ड,४ पोलिस मित्र १४ माजी सैनिक कर्तव्यावर काम करीत आहेत.\nकोरोनो पासून बचावासाठी आरोग्य पोलिस व ग्रामपंचायत विभागांचे महत्त्व अनन्यसाधारण\nबेळगाव जिल्हय़ातील नऊ तालुके होणार खुले\nसांगली : जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या विशेष मोहिमेचा लाभ घ्या – संभाजी पोवार\nकल्याणकारी महामंडळ गतीमान करा\nनांदेडमध्ये खलिस्तान समर्थकाला अटक\nमणेराजूरीच्या इतिहासकालीन “कलावंतीणचे कोडे” जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची भेट \nलोकमान्य मल्टीपर्पजच्या आरोग्य शिबिराला प्रतिसाद\nनिवड चाचणी ठरणार महाराष्ट्र केसरीची रंगीत तालीम\nराज्यात वीज, पाणी, दूध दरवाढ नाही\nफोंड्यातील आर्विन सुवारीस आणि नारायण नाईक यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nनिक्रिय आमदारालाच पुन्हा संधी देणार का\nसर्व प्रकारची बससेवा सुरळीत\nब्रिटनमध्ये 27 जानेवारीपासून मास्क सक्ती मागे\nमेदवेदेव्ह, सबालेंका, कॉलिन्स चौथ्या फेरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00700.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/tag/addicted/", "date_download": "2022-01-23T22:08:02Z", "digest": "sha1:BNFS4ZE5PWYEMF424PR7I5G43HFNIDFM", "length": 2255, "nlines": 29, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " Addicted Archives - InMarathi", "raw_content": "\nसिगरेट-दारू परवडली पण त्यापेक्षा कित्येक पटीने घातक असलेली ७ व्यसनं…\nकाही लोकांना गाडीचे एवढे व्यसन असते की, पायी चालत जाण्याचा ते लोक विचार देखील करू शकत नाहीत. ही सवय त्यांच्या आरोग्यासाठी चांगली नसते.\nकोणाला ‘असं व्यसन’ कसं असू शकतं ही अतिशय भयानक ‘नशा’ बघून किळस येईल\nज्या लोकांमध्ये मनोविकृती असते ते अशा प्रकारच्या व्यसनाच्या आहारी जातात. मानसिक पातळीवरील अधिकाधिक उत्तेजित अवस्था प्राप्त करण्यासाठीच ते व्यसन करत असतात.\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00700.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.livemarathi.in/imd-warns-that-heavy-rain-in-next-four-days-in-the-state/", "date_download": "2022-01-23T21:39:21Z", "digest": "sha1:H5MIBHDC22MTBC4JONF4NTQDUYIT5RO4", "length": 11274, "nlines": 101, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "राज्यात सलग चार दिवस मुसळधार : सतर्क राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश | Live Marathi", "raw_content": "\nHome News Flash राज्यात सलग चार दिवस मुसळधार : सतर्क राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश\nराज्यात सलग चार दिवस मुसळधार : सतर्क राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश\nमुंबई (प्रतिनिधी) : बंगालच्या उपसागरात तयार झालेले तीव्र कमी दाबाचे क्षेत्र पुढील तीन दिवसांत महाराष्ट्रावरून सरकत १६ ऑक्टोबरच्या सकाळी अरबी समुद्रात प्रवेश करण्याचा अंदाज आहे. त्यामुळे १८ तारखेपर्यंत महाराष्ट्रात सर्वदूर पावसाची शक्यता असून, काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने (आयएमडी) वर्तवला आहे. त्यामुळे किनारपट्टी परिसरातील नागरिकांनी खबरदारी बाळगण्याचे आणि प्रशासनाने सतर्क राहण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी केले आहे.\nआयएमडीच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या अतितीव्र कमी दाबाच्या क्षेत्राने मंगळवारी सकाळी आंध्र प्रदेशची किनारपट्टी ओलांडली. हे क्षेत्र पश्चिम दिशेला सरकत असून, आज आणि उद्या महाराष्ट्रावरून त्याचा प्रवास होईल. १६ रोजी सकाळी कमी दाबाच्या क्षेत्राचे अवशेष उत्तर कोकण आणि गुजरात किनारपट्टीजवळ अरबी समुद्रात प्रवेश करण्याची शक्यता आहे.\nगुरुवारी मुंबई, पालघर, ठाणे, रायगड आणि रत्नागिरीमध्ये जोरदार पावसाचा अंद���ज व्यक्त करण्यात आला आहे. प्रशासनाने अतिवृष्टी होणाऱ्या संभाव्य भागातील नागरिकांना धोक्याचा इशारा दिला आहे. मुख्यमंत्र्यांनीही प्रशासन यंत्रणेला सजग राहण्याचे आवाहन केले आहे.\nPrevious articleमुंबईतील ‘बत्ती गुल’वरून ऊर्जामंत्र्यांचे खळबळजनक विधान \nNext article‘गोकुळ’च्या ऑनलाईन सभेचा प्रस्ताव लालफितीत…\nअन्यथा गोकुळच्या कारभारासंदर्भात सर्व पुराव्यांसह जनतेसमोर जावं लागेल : शौमिका महाडिक\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार प्रेरणादायी : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर\nबेरकळवाडी गावाला ‘गोकुळ’ च्या संचालकांची भेट…\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार प्रेरणादायी : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर\nकुरुंदवाड (प्रतिनिधी) : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कार्य आणि नेतृत्व शब्दात सामावणे अशक्य आहे. त्यांचे विचार पुढील पिढ्यांना देखील प्रेरणा देत राहतील. सामान्य माणसांच्या प्रश्नांवर प्रत्यक्ष मैदानात झुंजणाऱ्या,सर्वसामान्य माणसांचा ते बुलंद आवाज होते. देशाच्या...\nबेरकळवाडी गावाला ‘गोकुळ’ च्या संचालकांची भेट…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या मार्गदर्शनाखाली करवीर तालुक्यातील बेरकळवाडी गावाला संचालकांनी भेट दिली. या गावात गुजरात व हरियाणा राज्यातून जातिवंत ४८ म्हैशी खरेदी केलेल्या असून त्यांच्या पासून जन्मलेली मादी वासरे,...\nबिटकॉईनमध्ये गुंतवणुकीदाराची २० लाखांची फसवणूक : तिघांवर गुन्हा दाखल\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करायला लावून केदार रानडेसह अन्य दोघांनी २० लाखांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी सुहास नागन्नावार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजरामपुरी पोलीस ठाण्यात केदार रानडेसह अन्य दोघां विरोधात...\nजिल्ह्यात चोवीस तासात ‘७२३’ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात ७२३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात दोघांचा मृत्यू झाला असून ४२२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – ३११, आजरा –...\nशिवसेनेतर्फे मोफत युनिव्हर्सल पासचे वाटप : रविकिरण इंगवले\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कोरोनाचे दोन डोस पूर्ण झालेल्या नागरिकांना विनामूल्य कोरोना डोसचे प्रमाणपत्र (युनिव्हर्सल पास) विनामूल्य देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. अशी माहिती माजी उपमहापौर रविकिरण इंगवले यांनी...\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘गडहिंग्लज अर्बन’ला भेटला ‘हर्षद मेहता’.. : 13 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली...\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00700.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.rasik.com/cgi_bin/display_recent_additions.cgi?lang=marathi", "date_download": "2022-01-23T20:48:36Z", "digest": "sha1:E3WF7SXTN7CXONCHLJHB3ZPEFULK6N3D", "length": 10908, "nlines": 136, "source_domain": "www.rasik.com", "title": "Recently added new arrivals Marathi books", "raw_content": "\nमाझ्या सद्गुरुंची अमृतवाणी by श्रीनिसर्गदत्तमहाराज Add to Cart\nअध्यात्मज्ञानाचा योगेश्वर by श्रीनिसर्गदत्तमहाराज Add to Cart\nनिसर्गदत्तगीता by श्रीनिसर्गदत्तमहाराज Add to Cart\nपाठलाग by श्रीनिसर्गदत्तमहाराज Add to Cart\nअमृतलय by श्रीनिसर्गदत्तमहाराज Add to Cart\nआत्मस्पर्श by श्रीनिसर्गदत्तमहाराज Add to Cart\nपूर्ण by श्रीनिसर्गदत्तमहाराज Add to Cart\nमंतरलेला सत्संग by श्रीनिसर्गदत्तमहाराज Add to Cart\nअमृतवर्षा by श्रीनिसर्गदत्तमहाराज Add to Cart\nश्री निसर्गदत्त महाराजांच्या निरुपणातील वेचे ...\nआत्मप्रेम by श्रीनिसर्गदत्तमहाराज Add to Cart\nस्वानंदामृत by श्रीनिसर्गदत्तमहाराज Add to Cart\nप. पू. श्री निसर्गदत्त महाराजांची दुर्मिळ निरुपणे ...\nस्वरुपानुभव by श्रीनिसर्गदत्तमहाराज Add to Cart\nप. पू. श्री निसर्गदत्त महाराजांची निरुपणे ...\nअग्निपरीक्षेचे वेळापत्रक by यशवंत मनोहर Add to Cart\nयशवंत मनोहर हे मराठी साहित्यातील एक ज्येष्ठ कवी. उत्थानगुंफा ...\nसॉलिटेअर by अनंत सामंत Add to Cart\nएरवी एकमेकाच्या सोबतीने एकत्र राहणारे मोहरे सॉलिटेअरच्या पटावर उ ...\nजुगाड by किरण गुरव Add to Cart\nमराठी साहित्यातले आजचे सशक्त कथाकार किरण गुरव यांची 'जुगाड' ...\nक्षुधाशांती भुवन by किरण गुरव Add to Cart\nया तब्बल ९४ पृष्ठांच्या दीर्घ शीर्षककथेत गागर में सागर म्हण ...\nबाळूच्या अवास्थांतराची डायरी by किरण गुरव Add to Cart\nकिरण गुरव यांची कथा ही केवळ 'बाळूच्या अवस्थांतराची डायरी' नाही ...\nवर्दीतल्या माणसाच्या नोंदी by सदानंद दाते Add to Cart\nसदानंद दाते म्हणजे पोलिस अधिका-यांच्या नभांगणातला तारा आहेत. आप ...\nउत्तर धृवाजवळील अलास्कन लोककथा by डॉ. अरूण प्रभुणे Add to Cart\nप्राचीन अलास्कामध्ये विविध भाषा बोलल्या जात होत्या. आज त्या भाषा अस्त ...\nज्ञानेश्वरी खंड ७ by के. वि. (बाबा) बेलसरे Add to Cart\nज्ञानेश्वरी खंड ६ by के. वि. (बाबा) बेलसरे Add to Cart\nज्ञानेश्वरी खंड ५ by के. वि. (बाबा) बेलसरे Add to Cart\nश्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची बोधवचने by के. वि. (बाबा) बेलसरे Add to Cart\nपत्राद्वारे सत्संग by के. वि. (बाबा) बेलसरे Add to Cart\nश्री राम.ती. बाबांचा साधेपणा अगदी स्वाभाविक होता. पण त्यांच्या मुक ...\nउपनिषदांचा अभ्यास by के. वि. (बाबा) बेलसरे Add to Cart\nसुहासिनी by नाथमाधव Add to Cart\nसापत्न भाव by नाथमाधव Add to Cart\nडॉक्टर कादंबरी by नाथमाधव Add to Cart\nलग्न झाल्यापासून सीतेची - कमलिनी उर्फ डॉक्टर कादंबरीची - जी 'सीत ...\nस्वयंसेवक by नाथमाधव Add to Cart\nप्रस्तावना...'देशकार्यासाठी खर्या कळकळीची माणसे लागतात, आणि अश ...\nआदिम तालाचं संगीत by सुधीर देवरे Add to Cart\nपावसाचा आवाजपाऊस आणि पावसाच्या आवाजाचं मला लहानपणापासून प्रच ...\nढग by विश्राम गुप्ते Add to Cart\nआजच्या मराठी लेखकांमध्ये विश्राम गुप्ते हे नाव आवर्जून घ्यावे लागेल ...\nऊन by विश्राम गुप्ते Add to Cart\nआजच्या मराठी लेखकांमध्ये विश्राम गुप्ते हे नाव आवर्जून घ्यावे लागेल ...\nनाटक आणि रंगभूमी परिभाषा संग्रह by डॉ. विलास खोले Add to Cart\nहा ग्रंथ भारतीय नाटय.शास्त्र, पाश्चात्त्य नाटय.शास्त्र आणि मराठी ...\nइन्शा अल्लाह by अभिराम भडकमकर Add to Cart\nदारिद्र्यात पिचत असलेली मुस्लीम वस्ती. पैशाचा अभाव, शिक्षणाचा अब ...\nवेचलेली अक्षरे by डॉ. सौ. प्रतिभा कणेकर Add to Cart\nकौलं उडालेलं घर by डॉ. सौ. प्रतिभा कणेकर Add to Cart\nकृष्णद्वैपायन महर्षी वेदव्यास by भारती सुदामे Add to Cart\nवैदिक ऋचांचे संकलक, संपादक, विभाजक, आणि संरक्षक, आद्य इ ...\nमंत्रमुग्धा by अशोक चिटणीस Add to Cart\nमुग्धा चिटणीस चरित्रअशी पाखरे येती....'मुग्धा चिटणीस' ह्या नावाc ...\nपिवळा पिवळा पाचोळा by अनिल साबळे Add to Cart\nअनिल साबळे यांच्या कथा विशिष्ट भौगोलिक परिसर आणि तिथल्या विविद ...\nमेळघाट : शोध स्वराज्याचा by मिलिंद बोकील Add to Cart\nआदिवासींना जंगलाचा एखादा हिस्सा व्यवस्थापनासाठी द्यायचा, एवढ्यापुर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00700.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"}
+{"url": "https://www.livemarathi.in/four-lakh-goa-made-liquor-seized-one-arrested/", "date_download": "2022-01-23T21:41:58Z", "digest": "sha1:TT3HXPUTO2DVUL5AAYBPZXDR3EUVJLMB", "length": 12376, "nlines": 101, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "चार लाखांचा गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त : एकाला अटक | Live Marathi", "raw_content": "\nHome कोल्हापूर चार लाखांचा गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त : एकाला अटक\nचार लाखांचा गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त : एकाला अटक\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागाच्या जिल्हा भरारी पथकाने सापळा रचून एकास अटक केली. दिवाकर लाडू गवस (वय 39, रा. साटेली, जि. सिंधुदुर्ग) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून गोवा बनावटीचा मद्याचा साठा आणि एक वाहन असा 4 लाख 42 हजार 600 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी मध्यरात्री चंदगड तालुक्यातील पार्ले गावाजवळ करण्यात आली.\nचंदगड तालुक्यातील तिलारी घाटामार्गे काही लोक गोवा बनावट मद्याची चोरटी वाहतूक करत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर च्या विभागाच्या भरारी पथकाचे निरीक्षक संभाजी बरगे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी दोन पथके स्थापन करून शनिवारी मध्यरात्री या मार्गावर सापळा रचला होता. मध्यरात्री सव्वा एकच्या सुमारास एक व्यक्ती सुमोतून संशयास्पद साहित्य घेऊन गोव्याहून तिलारी घाटमार्गे पार्ले या गावांमध्ये जात असल्याची माहिती एका पथकाने बरगे यांना फोनवरून कळवली.\nत्यानंतर दुसऱ्या पथकाने पार्ले गावाजवळ या संशयित वाहनातील व्यक्तीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्या सुमोमध्ये गोवा बनावटीच्या मद्याचे विविध कंपन्यांचे मद्याचे 63 बॉक्स आढळून आले. यामध्ये वाहतूक करणाऱ्या दिवाकर गवस याला अटक करण्यात आली त्याच्याकडून सुमो व गोवा बनावटी मद्यसाठा असा 4 लाख 42 हजार 600 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दिवाकर गवस याने हा मद्यसाठा पार्ले येथील शिवाजी गावडे याचा असल्याचे सांगितले. मात्र, शिवाजी गावडे हा फरारी झाला असून त्याच्या विरुद्धात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nही कारवाई पोलीस निरीक्षक संभाजी बरगे, मिलिंद गरुड, दुय्यम निरीक्षक जगन्नाथ पाटील, किशोर नडे, अजय वाघमारे संदीप जानकर सचिन काळेल, सागर शिंदे, मारुती पोवार, जय शिनगारे, राजेंद्र कोळी यांनी केली.\nPrevious articleस्थानिक आमदारांचा प्रशासक आणण्याचा प्रयत्न : अनिल कवाळे\nNext articleविवाहितेचा छळ ; पती विरोधात गुन्हा दाखल\nअन्यथा गोकुळच्या कारभारासंदर्भ��त सर्व पुराव्यांसह जनतेसमोर जावं लागेल : शौमिका महाडिक\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार प्रेरणादायी : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर\nबेरकळवाडी गावाला ‘गोकुळ’ च्या संचालकांची भेट…\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार प्रेरणादायी : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर\nकुरुंदवाड (प्रतिनिधी) : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कार्य आणि नेतृत्व शब्दात सामावणे अशक्य आहे. त्यांचे विचार पुढील पिढ्यांना देखील प्रेरणा देत राहतील. सामान्य माणसांच्या प्रश्नांवर प्रत्यक्ष मैदानात झुंजणाऱ्या,सर्वसामान्य माणसांचा ते बुलंद आवाज होते. देशाच्या...\nबेरकळवाडी गावाला ‘गोकुळ’ च्या संचालकांची भेट…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या मार्गदर्शनाखाली करवीर तालुक्यातील बेरकळवाडी गावाला संचालकांनी भेट दिली. या गावात गुजरात व हरियाणा राज्यातून जातिवंत ४८ म्हैशी खरेदी केलेल्या असून त्यांच्या पासून जन्मलेली मादी वासरे,...\nबिटकॉईनमध्ये गुंतवणुकीदाराची २० लाखांची फसवणूक : तिघांवर गुन्हा दाखल\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करायला लावून केदार रानडेसह अन्य दोघांनी २० लाखांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी सुहास नागन्नावार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजरामपुरी पोलीस ठाण्यात केदार रानडेसह अन्य दोघां विरोधात...\nजिल्ह्यात चोवीस तासात ‘७२३’ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात ७२३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात दोघांचा मृत्यू झाला असून ४२२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – ३११, आजरा –...\nशिवसेनेतर्फे मोफत युनिव्हर्सल पासचे वाटप : रविकिरण इंगवले\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कोरोनाचे दोन डोस पूर्ण झालेल्या नागरिकांना विनामूल्य कोरोना डोसचे प्रमाणपत्र (युनिव्हर्सल पास) विनामूल्य देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. अशी माहिती माजी उपमहापौर रविकिरण इंगवले यांनी...\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘गडहिंग्लज अर्बन’ला भेटला ‘हर्षद मेहता’.. : 13 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली...\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00701.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.rashtrasahyadri.com/2021/12/blog-post_634.html", "date_download": "2022-01-23T21:22:10Z", "digest": "sha1:HKOXWVJ3W5A24R2DEFW7FZ4SBZDEFN5X", "length": 4228, "nlines": 82, "source_domain": "www.rashtrasahyadri.com", "title": "राज्यात नवे नियम, ओमिक्रॉनचा धोका वाढला - rashtrasahyadri", "raw_content": "\nHome / National / राज्यात नवे नियम, ओमिक्रॉनचा धोका वाढला\nराज्यात नवे नियम, ओमिक्रॉनचा धोका वाढला\nमुंबई: राज्यात कोरोनाची तिसरी लाट आली तर ती ओमिक्रॉनचीच राहिल असं सांगतानाच राज्यातील शाळेबाबत सध्या कोणताही निर्णय घेतलेला नाही. शाळा जशाच्या तशा सुरू राहतील, असं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज स्पष्ट केलं.\nराज्यात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राजेश टोपे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन कोरोना परिस्थितीवर भाष्य केलं. शाळांबाबतही सरकार काय निर्णय घेणार असा प्रश्न यावेळी पत्रकार परिषदेत राजेश टोपे यांना उपस्थित करण्यात आला होता. त्यावर बोलताना राजेश टोपे यांनी शाळांबाबत तूर्तासतरी सरकारनं कोणताही निर्णय घेतलेला नाही, असंही स्पष्ट केलं आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे सध्या शाळा सुरु आहेत, तशाच त्या सुरु राहितील, असंही त्यांनी यावेळी म्हटलंय. मात्र चिमुकल्यांच्या लसीकरणाबाबत सरकारही प्रयत्नशील आहे असंही राजेश टोपे यांनी म्हटलंय.\nदर्शनासाठी भाविकांच्या संख्येची मर्यादा वाढवावी : आ. राजळे\nBreaking News : सिव्हिल हॉस्पिटलच्या आयसीयू कक्षाला भीषण आग... 25 रुग्ण होरपळले..\nदडपशाही विरुद्धच्या संघर्षात मी तुमच्या बरोबर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00702.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/cm-uddhav-thackeray-meets-ncp-leader-sharad-pawar-in-mumbai-inside-story-mhak-450065.html", "date_download": "2022-01-23T22:19:03Z", "digest": "sha1:YMZQ3FUSQ6T75S55WWY2FUHYGBPJMSJ7", "length": 8368, "nlines": 80, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "CM उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या बैठकीत नेमकं काय झालं? वाचा INSIDE STORY , Cm uddhav Thackeray meets ncp leader sharad pawar in Mumbai inside story mhak – News18 लोकमत", "raw_content": "\nCM उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या बैठकीत नेमकं काय झालं\nCM उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या बैठकीत नेमकं काय झालं\nकोरोनाचं संकट आल्यानंतर बऱ्याच दिवसांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची प्रत्यक्ष भेट झाली.\nमुंबई 27 एप्रिल: राज्यावर असलेलं कोरोनाचं संकट, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आमदार म्हणून नियुक्त होण्याचा प्रश्न या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची आज महत्त्वाची बैठक झाली. मुंबईत बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकातील जुन्या महापौर बंगल्यात ही बैठक झाली. त्याला उपमुख्यमंत्री अजीत पवार आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेही उपस्थित होते. या बैठकीत सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीतील माहीती उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी मुख्यमंत्र्यांना दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य प्रस्तावावर चर्चा झाली तसेच राज्यातील COVIDE 19 संदर्भात सुरू असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या आढाव्याची ताजी माहीतीही मुख्यमंत्र्यांनी पवारांना दिली. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यपाल नियुक्त सदस्य संदर्भातील प्रस्तावाचं स्मरण राज्यपालांना सरकार करून देणार आहे. या संदर्भात आता राज्यपाल काय निर्णय घेतील. राज्यपालांच्या निर्णया नंतर जी काही राजकीय परिस्थिती उद्धभवेल त्याचा सामना करण्यासंदर्भात महत्वाची चर्चा झाल्याची माहीती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीत घटना तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन जो तांत्रिक पेच निर्माण झाली आहे. त्याच संदर्भात महत्वाची चर्चा झाली. हे वाचा- पुण्या-मुंबईबाहेर राज्यातही वाढला कोरोनाचा धोका; दिवसभरात 27 बळी बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या अनुभवावरून निर्माण झालेला राजकीय पेच कायदेशीर कसा सोडवू शकतो यावर उपस्थित नेत्यांना मार्गदर्शन केलं असल्याची माहीतीही सूत्रांनी दिलीय. अशा नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी काम करण्याचा मोठा अनुभव शरद पवारांच्या पाठिशी आहे. हे वाचा- फक्त सर्दी, ताप खोकलाच नाही तर शास्त्रज्ञांना कोरोनाची सापडली आणखी 6 लक्षणं त्यासंदर्भातही त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना काही सूचना दिल्या आणि सल्लेही दिलेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शरद पवारांचा उल्लेख कायम मार्गदर्शक म्हणून करतात. त्यामुळे त्यांनीही पवारांचं अनेक विषयांवरचं मत जाणून घेतलं. कोरोनाचं संकट आल्यानंतर बऱ्याच दिवसांनी उद्धव ठा���रे आणि शरद पवारांची प्रत्यक्ष भेट झाली.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\nCM उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या बैठकीत नेमकं काय झालं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00702.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.islamdarshan.org/2018/02/blog-post_94.html", "date_download": "2022-01-23T22:27:01Z", "digest": "sha1:Z4OSCJIDUJRJKJKNP7YXSJVXRQNYPUCG", "length": 19442, "nlines": 154, "source_domain": "www.islamdarshan.org", "title": "सत्याचा मार्ग इस्लाम | Islamdarshan", "raw_content": "\nसुबोध कुरआन खंड क्र. १ (पान १ ते १४३).\n\"अल्लाहच्या नावाने, जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे'' १. अल्फातिहा परिचय शीर्षक : या प्रथम सूरहचे (अध्याय) नाव &quo...\nनेतृत्वाचे प्रकार आणि त्यातील फरक\nआणि (आठवण करा) जेव्हा तुमच्या पालनकर्त्याने दूतांना सांगितले की, ’’मी पृथ्वीवर एक खलीफा (माझा प्रतिनिधी) बनविणार आहे.’’ (तेव्हा त्या दुतांनी...\nसटीप मराठी भाषांतर मौलाना सय्यद आला मौदूदी (यांच्या सटीप उर्दू भाषांतरावरून) मराठी भाषांतर अब्दुल जबार कुरैशी कुतुबुद्दिन हुसैन...\nअल्लाह सर्वश्रेष्ठ न्यायाधिश आहे़ म्हणून तो आपल्या दासांना स्वर्गात किंवा नरकात पूर्ण निवाड्यानंतरच पाठविणार. कारण की आम्ही जगामध्ये जरी काही चांगले - वाईट काम केले तरी एकमेकांचा पुरावा घेतो़ वसीला घेतो. परंतु, अल्लाहच्या समोर कोणताच पुरावा किंवा वशीला चालणार नाही.\nकुरआन आणि नबी सल्ल. यांची सुन्नत म्हणजे इस्लाम होय. इस्लाम या शब्दाचा अर्थच शांती आहे. म्हणजेच इस्लाम शांतीपूर्ण धर्म आहे. या धर्मामध्ये अल्लाहने एक लाख चोविस हजार प्रेषित पाठविले़ त्यामध्ये अंतिम प्रेषित म्हणून मुहम्मद सल्ल़ यांना पाठविले. ते समस्त मानवजातीसाठी. सर्व जगाला सत्याचा मार्ग दाखविण्यामध्येच मानवाची सुख, शांती सामावलेली आहे़ कुरआन या ईश्वरीय ग्रंथामध्ये शांतीचे सर्व मार्ग दाखविलेले आहेत. ते कसे जर आपल्या घरात आपण एक शिकली सवरलेली सून जर का आणली आणि त्या मुलीने आपल्या नवीन झालेल्या वंशाला जर चांगली शिकवण दिली आणि त्याचे पालनपोषण चांगल्या पद्धतीने केले तर ते एक कुटुंब, कुटुंबापासून एक समाज या दोन्ही गोष्टीमध्ये शांती दिसून येईल़ आपण आपल्यापासून दुसऱ्याचा फायदा जर होत असेल तर तो करावा़ उदा़ एखाद्या गरीब घराण्यात फार हुशार मुलगा आहे़ ��ो गरीबीमुळे शिकू शकत नाही तर त्याला मदत देणे़ म्हाताऱ्या माणसांना मदत करणे, शेजाऱ्यांच्या सुख-दु:खात सामिल होणे. हे सर्व तत्व कुरआनमध्ये शांती म्हणून सांगितले आहेत. आजच्या काळामध्ये लोक सगळं काही विसरले. कारण हे जग फक्त पैशाच्या मागे धावत आहे. लोकांना मूल, बाळ, आई-वडिल, नातेवाईक, समाज हे काहीच दिसत नाही. परंतु, माझ्या बंधू आणि भगिनीनों जर आपल्या घरात आपण एक शिकली सवरलेली सून जर का आणली आणि त्या मुलीने आपल्या नवीन झालेल्या वंशाला जर चांगली शिकवण दिली आणि त्याचे पालनपोषण चांगल्या पद्धतीने केले तर ते एक कुटुंब, कुटुंबापासून एक समाज या दोन्ही गोष्टीमध्ये शांती दिसून येईल़ आपण आपल्यापासून दुसऱ्याचा फायदा जर होत असेल तर तो करावा़ उदा़ एखाद्या गरीब घराण्यात फार हुशार मुलगा आहे़ तो गरीबीमुळे शिकू शकत नाही तर त्याला मदत देणे़ म्हाताऱ्या माणसांना मदत करणे, शेजाऱ्यांच्या सुख-दु:खात सामिल होणे. हे सर्व तत्व कुरआनमध्ये शांती म्हणून सांगितले आहेत. आजच्या काळामध्ये लोक सगळं काही विसरले. कारण हे जग फक्त पैशाच्या मागे धावत आहे. लोकांना मूल, बाळ, आई-वडिल, नातेवाईक, समाज हे काहीच दिसत नाही. परंतु, माझ्या बंधू आणि भगिनीनों जगामध्ये पैसाच सर्व काही नाही़ तर नबी सल्ल़ सांगतात आणि कुरआनच्या अनेक आयातींमध्ये सुद्धा सांगितले आहे की, माणसामध्ये माणुसकी प्रेमभाव आणि बंधुत्व असायला पाहिजे. हा आपल्या जीवनाचा मुख्य उद्देश आहे़\n1. माणुसकी म्हणजे प्रेम 2. माणुसकी म्हणजे एकमेकांना समजून घेणे 3. माणुसकी म्हणजे निस्वार्थीपणा 4. माणुसकी म्हणजे एकमेकांच्या मदतीसाठी पुढे येणारे हात. या नंतर आपण प्रगतीसंबंधी चर्चा करूया.\nप्रगती : आपण सर्व लोक फक्त जगाची प्रगती बघतो़ जगाची प्रगती म्हणजे हेच एक घर आहे तर दुसरे घर असलं पाहिजे़ साध घर असेल तर बंगला असला पाहिजे, त्या बंगल्यामध्ये दुचाकी असली तर चारचाकी गाडी असली पाहिजे, पाच मुलं आहेत तर पाच बंगले असले पाहिजे़ या सर्व जगाला फक्त इथल्या प्रगतीची पडली आहे़ परंतु ही प्रगती मिळवून आपल्याला काही फायदा होणार नाही़ कारण हा प्रगतीचा प्रवास इथेच थांबणार आहे़ आपल्या प्रगतीचा खरा प्रवास म्हणजे पारलौकिक जीवन आहे़ आपण या जगामधून निघून गेल्यावर त्या जगाच्या प्रगतीसाठी आम्हाला काय करावे लागेल याचा विचार आज करणे गरजेचे आहे. तो प्रगतीचा प्रवास हाच खरा प्रवास आहे़ आपल्याला प्रेषित मुहम्मद सल्ल़ यांनी सांगितलेल्या मार्गावर चलावे लागेल़ वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवावा लागेल़ मुला-बाळांना चांगले संस्कार द्यावे लागतील़ कधी खोटे बोलू नये, चोरी करू नये, कोणाची निंदा करू नये़ कारण अल्लाहतआलाने कुरआनमध्ये म्हंटलेले आहे की, ”हे लोकहो ज्यांनी श्रद्धा ठेवली आहे. पुरूषांनी दुसऱ्या पुरूषांची टिंगल उडवू नये, शक्य आहे की ते त्यांच्यापेक्षा उत्तम असतील, आणि स्त्रियांनीसुद्धा दुसऱ्या स्त्रियांची टिंगल उडवू नये. शक्य आहे की त्या त्यांच्यापेक्षा उत्तम असतील. आपापसांत एकमेकांना टोमणे मारू नका आणि एकमेकांचा उल्लेख वाईट नावानेही करू नका. श्रद्धा ठेवल्यानंतर दुराचारात नाव मिळविणे फार वाईट गोष्ट आहे. जे लोक या वर्तनापासून परावृत्त होत नसतील ते अत्याचारी होत”(सुरःअलहुजरात आयत नं. 11).\nमुक्ती : मुक्ती मिळविण्यासाठी आपल्याला चांगली कामे करावी लागतील़ म्हणजे आपण जेव्हा जन्माला आलो तेव्हा अल्लाहने जगात मानवाला आचार व विचार स्वातंत्र्य देवून पाठविलेले आहे़ जेणेकरून पहावे की कोण सर्वोत्कृष्ट कर्म करतो सदाचार म्हणजे काय हे अल्लाहने प्रत्येक युगात पैगंबरांद्वारे मनुष्यास शिकवले आहे़ आणि सर्वात अंतिम पैगंबर मुहम्मद सल्ल़ यांच्यावर पवित्र कुरआन हा ग्रंथ अवतरित करून सर्व काही विस्ताराने जगापुढे मांडले आहे़ मग आता जो कोणी कुरआनच्या मार्गदर्शनाचे पालन करील तो मरणोत्तर जीवनात स्वर्गप्राप्ती करेल आणि जो कोणी नकार देईल त्यास नरकामध्ये नेहमीसाठी फेकून दिले जाईल. आणि मग आपल्या शेवटच्या निर्णयापूर्वी या जगात जन्माला आलेल्या सर्वांच्या कर्माचा हिशोब घेण्यासाठी या सृष्टीच्या राजाचे न्यायालय स्थापित होईल़ ज्याने कणभर सुद्धा पुण्यकर्म केले असेल तो त्यास पाहील़ आणि ज्याने कणभर पापकर्म केले असेल ते सुद्धा तो पाहील.\nअल्लाह सर्वश्रेष्ठ न्यायाधीश आहे़ म्हणून तो आपल्या दासांना स्वर्गात किंवा नरकात पूर्ण निवाड्यानंतरच पाठविणार. कारण की आम्ही जगामध्ये जरी काही चांगले आणि वाईट काम केले तरी एकमेकांचा पुरावा घेतो़ परंतु, अल्लाहच्या समोर कोणताच पुरावा किंवा वशीला चालणार नाही तिथे तर आम्हाला हा प्रश्न विचारला जाईल की, मी तुम्हाला जगात एवढे वर्ष ठेवले तेव्हा तुम्ह��� काय केले म्हणून कुरआन आणि नबी सल्ल. यांनी सांगितले की, तुम्ही सत्याच्या मार्गावर चला तुमचा फार मोठा फायदा आहे आणी हीच खरी मुक्ती आहे़\nयानंतर थोर पुरूष आणि संतांची नबी सल्ल़ यांच्या विषयीची व्यक्तव्य पाहू.\n1. शंकराचार्य सांगतात, इस्लाम आतंक नव्हे तर आदर्श आहे़\n2. डॉ़ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, इस्लाम शांती देणारा एक धर्म आहे़\nसुबोध कुरआन खंड क्र. १ (पान १ ते १४३).\n\"अल्लाहच्या नावाने, जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे'' १. अल्फातिहा परिचय शीर्षक : या प्रथम सूरहचे (अध्याय) नाव &quo...\nनेतृत्वाचे प्रकार आणि त्यातील फरक\nआणि (आठवण करा) जेव्हा तुमच्या पालनकर्त्याने दूतांना सांगितले की, ’’मी पृथ्वीवर एक खलीफा (माझा प्रतिनिधी) बनविणार आहे.’’ (तेव्हा त्या दुतांनी...\nसटीप मराठी भाषांतर मौलाना सय्यद आला मौदूदी (यांच्या सटीप उर्दू भाषांतरावरून) मराठी भाषांतर अब्दुल जबार कुरैशी कुतुबुद्दिन हुसैन...\n- मुहम्मद फारूक खान - मानवास जीवन मिळाले. त्यास या जीवनाचा अनुभव देखील होतो, मात्र असे लोक बोटावर मोजण्याइतकेच आढळतील ज्यांनी या जीवना...\n- सय्यद अबुल आला मौदूदी या पुस्तिकेत एकेश्वरत्व सोदाहरण स्पष्ट करून सांगण्यात आले आहे आणि मनुष्याच्या विनाशाचे, अन्याय, ...\nएकेश्वरत्व आणि प्रेषित्वाची साक्ष\n``मी साक्ष देतो की, अल्लाहशिवाय कोणीही पूज्य नाही आणि याचीही साक्ष देतो की, आदरणीय मुहम्मद (स.) अल्लाहचे दास आणि पैगंबर आहेत.'' दोन ...\nइद मिलन निमित्त सर्वधर्मीय विचारवंतांचे मौलिक विचार\n'मेराज' चे वास्तव: आदरणीय प्रेषित मुहम्मद (स.) यांना ईश्वरी सान्निध्य आणि मार्गदर्शन\nमुळात असा नियमच आहे की, सत्याच्या विरोधकांचे अत्याचार आपल्या संपूर्ण मर्यादा ओलांडतात आणि अत्याचारपीडितांचा आत्मा तळतळून हाक देतो की, ...\nपारा १ - भाग १ पारा १ - भाग २ पारा १ - भाग ३ पारा २ - भाग १ पारा २ - भाग २ पारा २ - भाग ३...\nरमजान, चंद्रकोर आणि गैरसमज\nमशीद, मदरसे, मुस्लिमांच्या लग्नपत्रिका, काही मुस्लिम देशांचे ध्वज आणि मुस्लिम समाजाचा प्रतीकात्मक उल्लेख करण्यासाठी सर्वसाधारणपणे चंद्रक...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00702.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.rashtrasahyadri.com/2022/01/blog-post_10.html", "date_download": "2022-01-23T22:05:12Z", "digest": "sha1:3IIRAZFDJHYCMEDLDRWEQ7JIGJDNJL5Y", "length": 10166, "nlines": 90, "source_domain": "www.rashtrasahyadri.com", "title": "शिरसाई मंदिरातील दागिने चोरणाऱ्या पती-पत्नी सह म���व्हणीस अटक - rashtrasahyadri", "raw_content": "\nHome / Pune / शिरसाई मंदिरातील दागिने चोरणाऱ्या पती-पत्नी सह मेव्हणीस अटक\nशिरसाई मंदिरातील दागिने चोरणाऱ्या पती-पत्नी सह मेव्हणीस अटक\nपोलीसांनी २४ तासात लावला आरोपींचा छडा\nलाखो लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिरसाई माता मंदिरातील दागिणे चोरणाऱ्या पती पत्नी व मेव्हणीस बारामती तालुका पोलीसांनी २४ तासाच्या आत अटक करत धडाकेबाज कारवाई केली आहे. यामध्ये आतापर्यंत चोरी केलेला एकूण १२ लाख रूपयांचा मुद्देमाल पोलीसांनी हस्तगत केला आहे.\nया प्रकरणी शाहरूख राजु पठाण (वय २४ वर्षे) (रा. गोपाळ शिरगाव, नॅशनल हायवे ४ जवळ, जि. कोल्हापूर) मुळगाव (शिव तकारवाडी, निरा ता. पुरंदर जि. पुणे), पुजा जयदेव मदनाळ (वय १९ वर्षे) (रा. गोपाळ शिरगाव, नॅशनल हायवे ४ जवळ, जि. कोल्हापूर) मुळगाव (जुनाबिडी कुंभारी जि. सोलापुर), अनिता गोविंद गजाकोश (वय १९ वर्षे) (रा. गोपाळ शिरगाव, नॅशनल हायवे ४ जवळ, जि. कोल्हापूर, मुळगाव (गोलघुमट शिवाजी चौक विजापुर जि. विजापुर राज्य कर्नाटक) यांना ताब्यात घेतले आहे.\nबारामती तालुक्यात (दि:८) रोजी मध्यरात्री शिसुफळ गावी असलेल्या शिरसाई मंदिरातील देविच्या अंगावरील दागिणे व मंदिरातील इतर वस्तु चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली होती. सदर बाबत बारामती तालुका पोलीस ठाण्यात भादवि कलम ३८०,४५७ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.\nसदर घटनेचे गांभिर्य ओळखून पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख , अप्पर पोलीस अधिक्षक मिलींद मोहीते, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी तपासाबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या, त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक ढवाण व पोलीस ठाण्यातील अधिकारी, गुन्हे शोध पथकातील अमलदार, तसेच इतर पोलीस स्टाफसह घटनास्थळी जावून वेगवेगळ्या टिम मनवून शिर्सुफळ, मळद, कुरकुभ, दौंड, बारामती आसपासच्या परिसरातील जवळपास ६० ते ६५ सीसीटिव्ही कॅमे-याच्या फुटेजची पाहणी केली.\nपरंतू रात्रीची वेळ असल्याने आरोपीत यांनी वापरलेल्या वाहनाचा नंबर समजण्यास अनेक अडचणी येत होत्या, परंतू पोलीस पथकाने वेगवेगळ्या कुलप्त्या वापरून आरोपींनी वापरलेल्या इको वाहन क. (एम.एच १४ एफ एक्स ४५७६) चा नंबर मिळाला. त्याप्रमाणे पोलीस पथक सदर वाहनाच्या मालका पर्यंत पोहचले असता सदर इको वाहन मालकाने त्याचे वाहन (दि ४) डिसेंबर रोजी पिंपरी येथून चोरीस गेले असून त्याबाबत पिंपरी ���ोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंद असल्याची माहिती मिळाली.\nत्यामुळे आरोपींचा शोध घेणे आणखी जिकरीचे झाले परंतु तपास पथकाला तांत्रिक बाबीवरून आरोपी हे गोकुळ शिरगाव ता. करविर, जि. कोल्हापूर येथे असल्याची माहिती मिळाली. त्याप्रमाणे पथकाने तेथे जाऊन सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले.\nपोलिसांनी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्हयाची कबुली देऊन शिरसाई माता मंदिरात चोरी सह नागपूर, वर्धा, लातूर, बीड, उस्मानाबाद, सातारा, कोल्हापूर जिल्हयातील वेगवेगळया जवळपास २० ते २४ मंदिरातील दागिणे व इतर साहित्य चोरी केल्याची कबुली दिली. आरोपींना सदर गुन्हयात करण्यात आली असून मा.न्यायालयाने त्यांना अटक (दि:१५) रोजी पर्यंत पोलीस कोठडी रिमांड दिले आहे. यातील अटक आरोपी शाहरूख पठाण हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी भोसरी पो.ठाणे. समर्थ पो. ठाणे फरासखाना पो. ठाणे येथे वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत.\nसदरची कामगिरी पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अभिक्षक मिलींद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश ढवाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, पोलीस हवालदार रमेश भोसले, पोलीस अमलदार नंदु जाधव, राहुल पांढरे, विजय वाघमोडे, विनोद लोखंडे, रणजीत मुळीक, अमोल नरुटे, मंगेश कांबळे, चालक बापू गावडे यांनी केली आहे.\nशिरसाई मंदिरातील दागिने चोरणाऱ्या पती-पत्नी सह मेव्हणीस अटक Reviewed by trial on January 10, 2022 Rating: 5\nदर्शनासाठी भाविकांच्या संख्येची मर्यादा वाढवावी : आ. राजळे\nBreaking News : सिव्हिल हॉस्पिटलच्या आयसीयू कक्षाला भीषण आग... 25 रुग्ण होरपळले..\nदडपशाही विरुद्धच्या संघर्षात मी तुमच्या बरोबर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00702.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://mr.zhanfan-jingan.com/news/stainless-steel-market-in-2020-key-insights-into-the-industry-status-and-business-scenarios-by-2027/", "date_download": "2022-01-23T21:11:24Z", "digest": "sha1:7Z3ZD6BNRU3BX3RWFULO67WQUEFDOS2E", "length": 13867, "nlines": 151, "source_domain": "mr.zhanfan-jingan.com", "title": "2020 मधील स्टेनलेस स्टील मार्केट | 2027 पर्यंत उद्योग स्थिती आणि व्यवसाय परिस्थितीबद्दलची अंतर्दृष्टी", "raw_content": "\nस्टेनलेस स्टील बॉल घाला\nस्टेनलेस स्टील केग कपलर\nस्टेनलेस स्टील अल्ट्रासोनिक वॉटर मीटर\nस्टेनलेस स्टील वॉटर मीटर भाग\nस्टेनलेस स्टील वॉटर मीटर बॉडी\nस्टेनलेस स्टील वॉटर मीटर कनेक्टर\nस्टेनलेस स्टील वॉटर मीटर फिटिंग कव्हर\nस्टेनलेस स्टील वॉटर मीटर प्रेसिंग रिंग\n2020 मधील स्टेनलेस स्टील मार्केट | 2027 पर्यंत उद्योग स्थिती आणि व्यवसाय परिस्थितीबद्दलची अंतर्दृष्टी\n2020 मधील स्टेनलेस स्टील मार्केट | 2027 पर्यंत उद्योग स्थिती आणि व्यवसाय परिस्थितीबद्दलची अंतर्दृष्टी\n2020 मधील होम / स्टेनलेस स्टील मार्केट | 2027 पर्यंत उद्योग स्थिती आणि व्यवसाय परिस्थितीबद्दलची अंतर्दृष्टी\nअहवाल आणि डेटाने अलीकडेच \"ग्लोबल स्टेनलेस स्टील मार्केट\" नावाचा एक नवीन संशोधन अहवाल प्रसिद्ध केला, जो विस्तृत संशोधनातून स्टेनलेस स्टीलच्या बाजारपेठेबद्दल अचूक अंतर्दृष्टी प्रदान करतो. वाचकांना डेटा उपलब्ध करुन देण्यासाठी आणि बाजारातील घडामोडींचा फायदा घेण्यास सक्षम करण्यासाठी बाजारपेठेत बदलण्यात येणा focus्या लक्ष केंद्राचा अहवाल या अहवालात आहे. अहवालात महत्त्वपूर्ण उद्योग डेटा अन्वेषण केले आणि मुख्य भौगोलिक स्थाने, तांत्रिक विकास, उत्पादनांचे प्रकार, अनुप्रयोग, व्यवसाय अनुलंब, विक्री नेटवर्क आणि वितरण वाहिन्या आणि इतर मुख्य क्षेत्राचे विस्तृत दस्तऐवज तयार केले.\nजागतिक कोविड -१ crisis संकटमुळे, हा अहवाल बाजारपेठेतील नवीनतम बदल आणि ट्रेंड देखील प्रदान करतो. हा अहवाल बाजारावरील संकटाच्या परिणामाचा आढावा घेतो आणि बाजारपेठेतील खंड आणि संकटातून प्रभावित उप-विभागांचे विस्तृत विहंगावलोकन देतो. संशोधन अहवालात संपूर्ण उद्योगाच्या वाढीवर (साथीचा रोग) सर्व देशातील (साथीचा रोग) सर्व आजारांचा आणि भविष्यातील परिणामांचा समावेश आहे.\nबाजारात देशी-विदेशी उत्पादक आणि विक्रेते अस्तित्वामुळे जागतिक स्टेनलेस स्टील मार्केट एकत्रित झाले आहे. महत्त्वपूर्ण क्षेत्रांमधील उत्कृष्ट खेळाडू उद्योगात एक मजबूत स्थान मिळविण्यासाठी एकाधिक व्यवसाय योजनांचा अवलंब करीत आहेत. या धोरणांमध्ये विलीनीकरण आणि अधिग्रहण, उत्पादन प्रक्षेपण, संयुक्त उद्यम, सहयोग, भागीदारी, करार आणि सरकारी व्यवहार यांचा समावेश आहे. या धोरणे त्यांना उत्पादनांच्या विकासात आणि तांत्रिक प्रगतीत मदत करतात.\nया अहवालात बाजारातील प्रमुख बाजाराच्या सहभागींचे विस्तृत विश्लेषण तसेच त्यांचे व्यवसाय प्रोफाइल, विस्तार योजना आणि कार्यनीती यांचा समावेश आहे. अहवालात अभ्यास केलेल्या मुख्य सहभागींमध्ये हे समाविष्ट आहे:\nजिंदल स्टेनलेस, cerसरिनॉक्�� एसए, आउटोकम्पू, अपरम स्टेनलेस, आर्सेलर मित्तल, बाओस्टील ग्रुप, निप्पॉन स्टील कॉर्पोरेशन, पॉस्को, थिस्नक्रुप स्टेनलेस स्टील कंपनी, लि. आणि येह युनायटेड युनायटेड स्टील कॉर्पोरेशन इ.\nड्राइव्हर, अडचणी, संधी, जोखीम, मर्यादा आणि धोके यांच्यावरील संशोधनासह या अहवालात बाजारातील गतिशीलतेचे विस्तृत विश्लेषण केले गेले आहे. हा अहवाल प्रादेशिक केंद्रित डेटा प्रदान करतो आणि संपूर्ण स्टेनलेस स्टील बाजाराच्या वाढीवर परिणाम करणारे सूक्ष्म आणि मॅक्रो आर्थिक घटकांचे विश्लेषण करतो. वाचकांना शहाणे गुंतवणूक आणि व्यवसायाची रणनीती आखण्यात मदत करण्यासाठी वृद्धीची शक्यता, बाजाराचा कल, महसूल निर्मिती, उत्पादन प्रक्षेपण आणि अन्य सामरिक व्यवसाय योजना यांचे विस्तृत अहवाल हा अहवाल प्रदान करतो.\nआमचा अहवाल वाचल्याबद्दल धन्यवाद. आपल्याकडे अहवालाबद्दल किंवा त्याच्या सानुकूलनेबद्दल काही प्रश्न असल्यास कृपया आमच्याशी संपर्क साधा. आमची कार्यसंघ हे सुनिश्चित करेल की अहवाल आपल्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी तयार केला आहे.\nआमचे इन-हाऊस तज्ञ ग्राहकांना त्यांच्या मार्केटमधील प्रवीणतेच्या आधारावर सल्ला देतील आणि ग्राहकांना एक शक्तिशाली डेटाबेस तयार करण्यात मदत करतील. आमचा कार्यसंघ ग्राहकांना त्यांच्या व्यवसायात मार्गदर्शन करण्यासाठी तज्ञ अंतर्दृष्टी प्रदान करतो. आम्ही आमच्या ग्राहकांना संतुष्ट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो आणि अंतिम उत्पादन त्यांना हवे आहे हे सुनिश्चित करण्यासाठी त्यांच्या गरजा भागविण्यावर लक्ष केंद्रित करतो. आम्ही बाजाराच्या सर्व क्षेत्रात चांगली कामगिरी केली आहे. आमच्या सेवा स्पर्धा विश्लेषण, अनुसंधान आणि विकास विश्लेषण आणि मागणी अंदाज यासारख्या क्षेत्रात विस्तारित आहेत. आम्ही तुम्हाला अनुसंधान व विकाससाठी अनुकूल असलेल्या क्षेत्रांमध्ये तुमचे फंड गुंतविण्यास मदत करू शकतो. आपला व्यवसाय भरभराटीसाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक महत्वाच्या तपशीलांसाठी आपण आमच्यावर अवलंबून राहू शकता.\n© कॉपीराइट - 2010-2019: सर्व हक्क राखीव.\nस्टेनलेस स्टील केग कपलर\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00703.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://tarunbharat.com/dailynews/824761", "date_download": "2022-01-23T21:59:36Z", "digest": "sha1:P2AOI7LPTDB7ZBVXHRBXK76WOHGNE3AY", "length": 5995, "nlines": 127, "source_domain": "tarunbharat.com", "title": "तळाशिल येथील युवकाची आत्महत्या – तरुण भारत", "raw_content": "\nसत्संगती ही पाप, ताप व दैन्य दूर करते\nतळाशिल येथील युवकाची आत्महत्या\nतळाशिल येथील युवकाची आत्महत्या\nमालवण तालुक्यातील तळाशिल येथील पर्यटन व्यवसायिक मनीष यशवंत तारी (22) या युवकाने शुक्रवारी सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसात आकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.\nमनीष तारी पर्यटन व्यवसायात कार्यरत होता. यासाठी त्याने गाडय़ांची खरेदी केली होती. मनिषचे शालेय व कॉलेज शिक्षण मालवण शहरात झाले होते. त्याच्या आकस्मित मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली आहे. त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.\nकर्नाटकातील कोरोना उद्रेकाचा परिणाम मुरगाव बंदरावर\nकोरोना प्रतिबंधक लसीची गोव्यात उद्या चाचणी\nवादळात कोसळलेले झाड पुन्हा झाले उभे\nदाऊदच्या मुंबकेतील बंगल्यासाठी 11 लाख 30 हजाराची बोली\nजिह्यात सलग दुसऱया दिवशी 23 नवे रुग्ण\nलांजा-कुंभारवाडी परिसरात दोन बिबटय़ांचा वावर\nरत्नागिरी (दापोली) : मुरुड येथे महिला पोस्टमास्टरची ऑफिसमध्ये गळफास घेऊन आत्महत्या\nदापोली बसस्थानकातील दुकानाला आग\nमिकी पाशेकोची काँग्रेसला सोडचिठ्ठी\nदैनंदिन रुग्णसंख्येत किंचित घट\nसरोगसीद्वारे निक-प्रियंका यांना कन्यारत्न\nसैफच्या पुत्रासोबत पलक तिवारीची डिनर डेट\nपीव्ही सिंधूने पटकावलं महिला एकेरीचे विजेतेपद\nसंदीप खांडेपारकरांनी भाजपा सोडली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00703.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"}
+{"url": "https://www.kolaj.in/published_article.php?v=poors-will-not-get-any-benefit-of-pantpradhan-corona-packageLL5438745", "date_download": "2022-01-23T22:31:28Z", "digest": "sha1:TOMSLDVUOSKIBJ6ZSGO5CUFSTEFSXUBH", "length": 26468, "nlines": 138, "source_domain": "www.kolaj.in", "title": "पंतप्रधान कोरोना पॅकेजनंतरही गरीब फाटकाच राहणार आहे| Kolaj", "raw_content": "\nपंतप्रधान कोरोना पॅकेजनंतरही गरीब फाटकाच राहणार आहे\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nकोरोनामुळे देश आर्थिक संकटात अडकलाय. लॉकडाऊननंतर तर हे संकट अधिकच भीषण होत जाणार आहे. त्यात केंद्रीय अर्थमंत्र्यांनी कोरोना पॅकेज घोषित केल्यामुळे गरिबांना मदत होईल, अशी आशा होती. मीडियाने त्याचा गवगवाही केला. पण त्यातून गरिबांच्या हातात काहीच भरीव लागणार नाही. त्यात आहेत फक्त आकड्यांचे बुडबुडे.\nकोरोना हे खरं तर ज��विक संकट. पण ते आता आर्थिक आणि सामाजिक संकटही बनलंय. संपूर्ण जगावर आर्थिक मंदीचं सावट पसरायला लागलेय. जर्मनीतल्या हेसे राज्याचे अर्थमंत्री थॉमस स्केमर यांनी येणाऱ्या आर्थिक संकटाच्या चिंतेने आत्महत्या केली. त्यामुळे त्याची भीषणता जगाच्या लक्षात आली.\nभारतीय अर्थव्यवस्थेसमोर याआधीच नोटबंदी आणि जीएसटीमुळे आलेल्या स्लोडाऊनचे संकट होतं. त्यात एनपीए आणि बँकिंग सेक्टरमधल्या घोटाळ्यांची भर पडली. कोरोना वायरसने तर अर्थव्यवस्थेचं कंबरडंच मोडलंय. देशातल्या आर्थिक संकटावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी आर्थिक पॅकेज जाहीर केलंय.\nपण हे पॅकेज त्यातल्या तरतुदींपेक्षा त्याच्या नावावरच भर देणारं ठरलंय. ‘प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना’, ‘प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना’ अशी आकर्षक नावं त्या पॅकेजला देण्यात आली आणि अर्थमंत्री वारंवार त्यावर भर देताना दिसल्या. वास्तविक या नावावरूनच मनात प्रश्न सुरू होतात. मुळात हे रिलीफ पॅकेज आहे, मग ही ‘योजना’ कशी\nहे पॅकेज कोरोनाशी लढण्यासाठी आहे. मग कोविड-१९ किंवा कोरोनाचा साधा उल्लेखही न करता पंतप्रधानांची एखादी महत्त्वाकांक्षी योजना असल्यागत नाव का दिलंय देश गंभीर समस्येने ग्रासलेला असतानादेखील त्यात पंतप्रधानांच्या नावाचाच गाजावाजा का केला जातोय देश गंभीर समस्येने ग्रासलेला असतानादेखील त्यात पंतप्रधानांच्या नावाचाच गाजावाजा का केला जातोय नावात काय, असं कुणी विचारेल. पण नावात भरपूर काही असतं.\nहेही वाचा : कोरोनानं नाही, तर आपले मजूर लॉकडाऊनमुळे मरतील\nअपुऱ्या पॅकेजमधे पोलिसांना विमा नाही\n२६ मार्चला जवळपास १.७ लाख कोटी रुपयांचे रिलीफ पॅकेज अर्थमंत्र्यांनी जाहीर केलं. त्यातल्या बऱ्याच तरतुदी फसव्या आणि अपुऱ्या आहेत असं दिसतंय. भारत सरकारने जीडीपी म्हणजे सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या ०.७ टक्के इतकीच आर्थिक तरतूद या पॅकेजमधे केलीय. ती इतर देशांच्या तुलनेत खूप कमी आहे.\nसर्वात स्वागतार्ह तरतूद म्हणजे आरोग्य व्यवस्थेतील २२ लाख कर्मचाऱ्यांसाठी ५० लाख रुपयांचा आरोग्य विमा करण्यात येणार आहे. यात डॉक्टर, नर्स, वॉर्ड बॉइज, टेक्निशयन, आशा म्हणजेच अक्रिडेटेड सोशल हेल्थ एक्टिविस्ट अशांचा समावेश आहे. पण रस्त्यावर उभे असलेल्या पोलिसांना मात्र त्यात स्थान नसणार आहे.\nपी���फमधल्या रकमेचं आता काय\nदारिद्र्य रेषेखाली असणाऱ्या ८ कोटी कुटुंबांना तीन महिने मोफत गॅस सिलेंडर मिळणार. हे चांगलंय. शिवाय १५ हजारापेक्षा कमी पगार असलेल्या कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात सरकार मूळ पगाराच्या २४% रक्कम टाकणार. हे पाउल स्वागतार्ह आहे.\nपण ही रक्कम पीएफमधे का, असा प्रश्न पडतो. सध्या लोकांच्या हाती पैसे जाणं महत्त्वाचं असताना सरकार भविष्यनिर्वाह निधीमधे पैसे टाकणार आहे. पीएफ खात्यातील पैसे आपत्कालीन कारण नसेल तर निवृत्तीनंतरच काढता येतात. ते आता कोरोनाच्या अडचणीत कसे वापरता येणार\nहेही वाचा : किराणा दुकानातून आपण कोरोनाला घरी नेण्यापासून कसं वाचू शकतो\nशेतकऱ्यांच्याही डोळ्यात फक्त धूळफेकच\nरेशन दुकानामधे मिळणाऱ्या ५ किलो गहू, तांदूळ या व्यतिरिक्त जास्तीचे ५ किलो गहू, तांदूळ आणि १ किलो अतिरिक्त डाळ मोफत मिळणार आहे. महिन्याला १ किलो डाळ एका गरीब कुटुंबांच्या पोषणासाठी पुरेशी असेल का\nलोकसभा निवडणुकीआधी घोषित केलेल्या पीएम किसान योजनेअंतर्गत २००० रुपयांचा पहिला हफ्ता ८.७ कोटी शेतकऱ्यांना एप्रिलमधेच दिला जाईल, असंही या पॅकेजमधे नमूद केलंय. पण वास्तविक पीएम-किसान योजनेसाठी बजेटमधे वेगळी तरतूद असताना कोरोना रिलीफ पॅकेजमधे का टाकलंय\nशेतकऱ्यांना पीएम-किसानचा पहिला हफ्ता जुलै महिन्याआधीच वर्ग करणे अपेक्षित आहे. आणि खरं तर एप्रिलमधेच. त्यामुळे यात शेतकऱ्यासाठी विशेष काही नाही. मुळात पीएम-किसानअंतर्गत देण्यात येणारे ६००० रुपयांचं वार्षिक अनुदानच इतकं कमी आहे की ‘कृषी संकट + कोरोना संकट’ या बेरजेत २००० रुपये कुठेच बसत नाही.\nमहिन्याला ५०० म्हणजे थट्टाच\nकोरोना पॅकेजनुसार प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत महिला खातेधारकांच्या खात्यावर महिना ५०० रुपये टाकण्यात येतील. भारतात किमान वेतन साधारण १७०-१८० रुपये प्रतिदिवस आहे. गरीब कुटुंबातील दोन व्यक्ती नरेगाच्या कामावर गेल्यास ३६० रुपये रोजी कमवतात. त्यात ते कसंबसं जगतात.\nकोरोनामुळे रोजीरोटी गेलेल्या कुटुंबाला महिन्याला ५०० म्हणजे एका दिवसाला १६.६७ रुपये अनुदान देऊन केंद्र सरकार त्यांची थट्टा करतंय का वृद्ध व्यक्ती, अपंग आणि विधवांसाठी या गंभीर आर्थिक संकटाच्या काळात कॅश सपोर्ट म्हणून ३ महिन्यासाठी १००० रुपये खात्यात टाकण्यात येणार आहेत. म्हणजे ११.११ ��ुपये प्रतिदिवस.\nहे कोरोना स्पेशलही वाचाः\nयुद्धात जिंकणाऱ्या अमेरिकेला कोरोना का हरवतोय\nएकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का\nकोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं\nकोरोना वायरसही आपल्यासारखा स्त्री-पुरुष भेदभाव करतो का\nलॉकडाऊन असताना नरेगाचं काम कुठे\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमधे देण्यात येणारं कमाल वेतन १८२ रुपयांवरून २०२ रुपये करण्यात आलंय. म्हणजे फक्त २० रुपयांची वाढ आहे. नरेगाचं सुधारित वेतन वर्षातून दोनदा जाहीर करण्यात येतं. मार्च २०२०च्या महिनाअखेरीस ते जाहीर करणं अपेक्षितच होतं.\nनरेगाचं वेतन ११% जरी वाढलं असलं तरी अकुशल शेतमजुरासाठी मुख्य कामगार आयुक्त यांनी ठरवलेल्या किमान वेतनाच्या मानदंडापेक्षा ४० ते ५०% कमीच आहे. मुळात देशभर लॉकडाऊन असताना देशातल्या कोणत्या भागात रोजगार हमी योजनेची कामं चालू असणार आहेत\nमग नरेगा कामगारांना लॉकडाऊन काळात कामच मिळणार नसेल तर जी घोषणा करायचीच होती ती कोरोना पॅकेजमधे घालून देशातल्या अकुशल कामगारांची चेष्टा केली आहे का\nहा तर आकड्यांचा बुडबुडा\nबचतगटांना २० लाखांचा विनातारण कर्जपुरवठा करण्याचीही घोषणा या पॅकेजमधे आहे. पण लॉकडाऊन सुरु असताना बचतगट कर्ज काढून उद्योग सुरू करण्याचं धाडस करतील का\nशिवाय पीएफ फंडमधून पैसे काढता येणार, असंही पॅकेज म्हणतंय. पीएफ मुद्दलातील ७५% रक्कम किंवा ३ महिन्याचं वेतन यातली जी रक्कम कमी असेल तितकी रक्कम पीएफ खात्यातून काढता येणार आहे. तसं बघायला गेलं तर हे लोकांचेच पैसे आहेत, त्यांना काढू दिले जाताहेत एवढंच. सरकार अधिकची आर्थिक तरतूद करत नाहीये.\nया पॅकेजमधे छोट्या उद्योगांना उभारी मिळेल असे काहीही नाही. जीवनावश्यक नसणारा शेतमाल, उदाहरणार्थ कापूस हा खरेदी न झाल्यास शेतकऱ्याचं नुकसान कसं भरून निघेल यावर विचार नाही. कामगार, मजूर यांना पुरेसा आर्थिक सपोर्ट नाही. बऱ्याचशा घोषणा ‘या इकडचे आकडे तिकडे करणं’ अशाच स्वरूपाचं आहे.\nत्यामुळे १.७ लाख कोटीचे गणित हा नुसता आकड्यांचा बुडबुडा आहे अशी शंका वाटते. अर्थमंत्रालयाने १.७ लाख कोटीचं विवरण प्रसिद्ध केल्यास स्पष्टता येऊ शकेल.\nहेही वाचा : एखाद्या वायरसचं बारसं कसं केलं जातं\nसद्यस्थितीला लोकांच्या हातात पैसा देणं ही प्राथमिक नीती असण्य��वर अर्थतज्ञांचं एकमत आहे. २९ मार्चला ‘इंडियन एक्स्प्रेस’मधील लेखात नोबेल पारितोषक विजेते अर्थशास्त्रज्ञ अभिजीत बॅनर्जी आणि इस्थर डफ्लो यांनी भारत सरकारला ९ सूत्रांचा कार्यक्रम सुचवला आहे.\nज्यात त्यांनी लोकांच्या खात्यात जास्तीत पैसे टाकण्याबद्दल आणि त्यासाठी जॅम म्हणजे जनधन, आधार, मोबाईल या त्रिमूर्तीचा वापर करावा असं सुचवलंय. पण वरील आकडेवारी बघता, केंद्र सरकार गरीबाच्या खात्यावर डायरेक्ट पैसे टाकण्याच्या विचारात दिसत नाहीय.\nकाही तुटपुंजी रक्कम सोडली तर सरकार पैशापेक्षा फक्त धान्य, सिलेंडर देण्यात धन्यता मानताना दिसत आहे. आणि त्यातही भारतासारख्या भ्रष्ट व्यवस्थेत धान्य आणि सिलेंडरचा कितवा भाग गरीबापर्यंत पोहचेल हा वेगळाच प्रश्न आहे.\nलोक उपासमारीने मरणार नाहीत ना\nत्यामुळे पंतप्रधान मोदींच्या नावाची महत्वाकांक्षी योजना असलेलं हे ‘कोविड-१९ आर्थिक मदत पॅकेज’ फुगलेल्या आकड्यांचं मृगजळ देशातल्या गरीबाला आर्थिक दिलासा देईल का हा प्रश्न निर्माण होतो.\nऑगस्ट २०१९ मधेच केंद्र सरकारने आरबीआयकडून १.७६ लाख कोटी रुपये घेतले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाची किंमत न भूतो न भविष्यती इतकी कमी झालेली असताना सरकार पेट्रोल, डिझेल स्वस्त न करता जनतेच्या खिशातून पैसे ओढत आहे, सरकारी कंपन्यांची भागीदारी विकून सरकार पैसे कमवत आहे. तरीही या संकटात गरिबांना भरभरून देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीतच.\nलॉकडाऊनचा कालावधी सध्यातरी २१ दिवसांचा आहे. पण हा काळ वाढला तर हातचं काम गमावल्यानंतर रस्त्यावर उतरलेले लोक उपासमार होऊन मरतील तरी किंवा चोऱ्यामाऱ्या करताना पोलिसाची गोळी लागून. कारण त्यांना पंतप्रधानांचं पॅकेज उभं राहण्यासाठी कोणतीही मदत करणार नाहीय.\nसोशल कसलं, हे तर दिल्ली डिस्टन्सिंग\nकोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशंट बरे कसे होतात\nकोरोना वायरसः मोदींनी कुणाकडून घेतली जनता कर्फ्यूची आयडिया\nभारत कोरोनाच्या दुसऱ्या स्टेजमधे गेलाय, म्हणजे धोका किती वाढलाय\n(लेखक हे अर्थशास्त्राचे विद्यार्थी असून नाशिक इथं राहतात.)\nआयेशा मलिक: अस्थिर पाकिस्तानला मिळालीय नवी दिशा\nआयेशा मलिक: अस्थिर पाकिस्तानला मिळालीय नवी दिशा\nतेजवीराची सावली होता आलं याची कृतार्थता मोठी\nतेजवीराची सावली होता आलं याची कृतार्थता मोठी\nएडवर्ड ऑसबॉर्न विल्सन: ४०० प्रजाती शोधणारा मुंग्यांचा माणूस\nएडवर्ड ऑसबॉर्न विल्सन: ४०० प्रजाती शोधणारा मुंग्यांचा माणूस\nपंतप्रधानांच्या सुरक्षेतली चूक नेत्यांसाठी इवेंट, टीवीसाठी कंटेंट\nपंतप्रधानांच्या सुरक्षेतली चूक नेत्यांसाठी इवेंट, टीवीसाठी कंटेंट\nगोवा: उंदीरउड्यांच्या खेळात नेमकी कुणाची सरशी\nगोवा: उंदीरउड्यांच्या खेळात नेमकी कुणाची सरशी\nभगवंत मान: कॉमेडीयन ते मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारीपर्यंतचा प्रवास\nभगवंत मान: कॉमेडीयन ते मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारीपर्यंतचा प्रवास\nकोरोना काळात सरकार शाळा, कॉलेज बंद का करतंय\nकोरोना काळात सरकार शाळा, कॉलेज बंद का करतंय\nआयेशा मलिक: अस्थिर पाकिस्तानला मिळालीय नवी दिशा\nआयेशा मलिक: अस्थिर पाकिस्तानला मिळालीय नवी दिशा\nपीएम फंड असताना पीएम-केअर्सची नवी भानगड कशाला\nपीएम फंड असताना पीएम-केअर्सची नवी भानगड कशाला\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00703.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maayboli.com/node/62609?page=3", "date_download": "2022-01-23T22:21:19Z", "digest": "sha1:NNM2O6N53BDEY5C3A5OQN2HU32QTWJVH", "length": 37028, "nlines": 227, "source_domain": "www.maayboli.com", "title": "बुलबुल येती आमच्या घरा... | Page 4 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /बुलबुल येती आमच्या घरा...\nबुलबुल येती आमच्या घरा...\nबुलबुल येती आमच्या घरा...\nमलबेरीच्या सिझनला आमच्या ऑफिसच्या कंपाऊंडमध्ये मागच्या बाजूला गाडी पार्क केली कि सिझन नुसार तांबड्या, लाल किंवा काळ्या रंगाच्या मलबेरीनी गच्च भरलेली झाड बघून तोंड आंबट/ गोड करायचा मोह आवरायचा नाही.\nही फळ आपल्याही घरी असावीत म्हणून मलबेरी कुंडीत जगतील का यासाठी इंटरनेटवर थोडं संशोधन केलं .\nपावसाळ्यात फांद्या रूजवूनही ही झाडं सहज येतात आणि पहिल्या हिवाळ्यापासून फळही देता��� हे कळल्यावर लगेच पावसाळ्यात दोन कुंड्यात त्यांची लागवड केली. दोन कुंड्यात अशासाठी कि एका झाडाची फळं आमच्यासाठी तर दुसऱ्याची पक्षांसाठी. कारण लहान आणि मध्यम आकाराच्या पक्षांसाठी ही मलबेरीची फळं म्हणजे मोठेच आकर्षण.\nआणि खरं तर तशी आमची बाल्कनीतली बाग आम्ही जास्त करून लावलीय ती पक्षी , कीटक, मधमाश्या , फुलपाखरं, गोगलगाय यांनी यावं अशाच उद्देशांनी. (संदर्भ : एक कळी उमलताना... )\nझालं . ऑफिसमधल्या मुलाला सांगून अंगठ्या एवढ्या जाडीच्या मलबेरीच्या फांद्या घरी नेऊन कुंडीत लावल्या. पावसाळ्यात रुजवलेल्या ह्या फांद्यांना लगालगा पानं फुलली, छोट्या छोट्या फांद्या फुटल्या, झाडं वाढायला लागली आणि हिवाळ्यात त्यांनी छान मलबेरीज ही दिल्या. बुलबुल हे या झाडाचं मोठं गिऱ्हाईक.\nप्रचि १ : हिरव्या, कच्च्या बेरींनी लगडलेलं झाड\nप्रचि : २ पिकलेल्या बेरीज -०१\nप्रचि : ३ पिकलेल्या बेरीज -०२\nप्रचि : ४ टप्पोरी बेरी -०१\nप्रचि : ५ टप्पोरी बेरी -०२\nपुढच्या पावसाळ्याच्या अगोदर कबुतरांचा त्रास सहन न होऊन आम्ही आमच्या बाल्कनीला जाळी लावली.\n(पक्षी प्रिय असलो तरी बाल्कनीतली कबुतरं हा मात्र एक सन्मानीय अपवाद) .\nमात्र जाळी लावताना नेहमीच्या एकदम छोट्या जाळीऐवजी माशांचे जाळे (Nylon Fishing Net ) लावले जेणेकरून लहान आणि लहान + (मध्यम) आकाराचे पक्षी आत येऊ शकतील.\nकावळ्या कबुतरांचा धोका कमी झाल्यामुळे हे पक्षी निवांत झाले.\nपहिल्यांदा निवांत झाल्या त्या चिमण्या. भर दुपारी झाडांच्या झिरमिळत्या सावलीत त्या ४/ ६/ ८ च्या ग्रुपने निवांत झोप काढू लागल्या.\nप्रचि ६ : चिमणी -०१\nप्रचि ७ : चिमणी -०२\nसकाळी झाडांना पाणी घातल्यावर त्याच्या पानांवरच्या निथळत्या थेंबात आंघोळ करणारे शिंजिर पक्षी (Sun Birds) अधिकच रेंगाळून आंघोळ करायला लागले. अगदी हिंदी चित्रपटातील हिरॉईनच्या निवांत आंघोळीसारखे आणि बेरी पिकून काळ्या झाल्यावर बुलबुलही चिवचिवाट करत जोडी जोडीने यायला लागले. त्यांच्यासाठी कुंडीत ठेवलेल्या मातीच्या पसरट भांड्यात अंग बुडवून आंघोळही करायला लागले.\nप्रचि ८ : पक्षांसाठी ठेवलेलं पाणी - कम – बर्डबाथ\nएका सुट्टीच्या दिवशी बाल्कनी लगतच्या सोफ्यावर बसल्या बसल्या पाहिलं तर एक बुलबुल दंपती सकाळी अकरा सव्वा अकराच्या सुमारास बेरी खाऊन तृप्त झाल्यावर त्याच झाडावर निवांत डुलक्या काढताना दिसली. ज���स्त करून हे Red Vented बुलबुल असायचे ज्याला आपण मराठीत लालबुड्या बुलबुल म्हणतो.\nआपल्या घरी त्यांच्यासाठी एवढं सुरक्षित आणि निवांत वातावरण आहे हे पाहिल्यावर खरंच आतून खुप बरं वाटलं.\nअसंच काही दिवसांनी बाल्कनीत गेल्यावर रानजाईचा सुगंध आला. फुल पाहण्यासाठी वेलीजवळ गेलो तर फडफड आवाज झाला. दचकून मागे झालो आणि बघितलं तर कुठल्यातरी पक्षाची घर बांधायची तयारी चालू झालेली दिसली. नंतर कळलं बुलबुल दंपतीने घर बांधायचं घेतल आहे.\nप्रचि ९ : घरट्याची सुरुवात\nमग त्यांना निवांतपणा देण्यासाठी बाल्कनीत जाणं कमी केलं आणि लिविंग रूम मधून मात्र वेळोवेळी नजर ठेवायला सुरुवात केली.\nप्रचि १० : हे घरटं कठड्यापासून जवळही होतं आणि कमी उंचीवरही.\nप्रचि ११ : घरट्यात बसून त्यांला गोलाकार देताना -०१\nप्रचि १२: घरट्यात बसून त्यांला गोलाकार देताना -०२\nदिसामाजी घरट्याच्या बांधकामात प्रगती होत गेली, घरटं पूर्ण झालं आणि बुलबुलीण बाईंनी घरट्यात बसायला सुरुवात केली.\nहे जोडपं धीट होतं. पहिला दचकून उडण्याचा encounter सोडला तर गॅलरीत आपण गेलं तरी घरट्यात बसून असायचं. पाहिजे तेव्हा उडून जाणार, बसायचं असलं तर बसून रहाणार. आमची फार काही तमा बाळगत नव्हते.\nप्रचि १३ : पूर्ण झालेलं घर\nत्यानंतर दररोज सकाळी घरट्याची एकेका अंड्याने प्रगती होत गेली.\nप्रचि १४ : पहिले अंडे\nप्रचि १५ : दुसरे अंडे\nप्रचि १६ : तिसरे अंडे\nही अंडी फिकट गुलाबी रंगाची होती आणि त्यावर जांभळट रंगाचे ठिपके होते.\nचौथ्या दिवशी बुलबुल आई जवळजवळ संपूर्ण दिवस घरट्यातच बसली होती.\nपाचव्या दिवशी मात्र घरटं पूर्ण रिकामं होतं . ना आत अंड्याची टरफल ना बाहेर. आणि बुलबुल दंपतीही दिसेनाशी झालेली.\nघरातले सगळेच जण उदास झाले. सगळ्यांनाच त्या एका अनोख्या अनुभवाची आस लागली होती. पण त्यावर निराशेच पाणी पडलं .\nपण एक दहा पंधरा दिवसातच बाल्कनीतल्या विरुद्ध कोपऱ्यात आणि जरा उंच वाढलेल्या शेवग्याच्या झाडाच्या वरच्या फांदीवर छपरालगत आणि पानाच्या सावलीआड बहुतेक एका वेगळ्या बुलबुल दंपतीने घरटे बांधायला घेतले.\nदोघांपैकी कोणीतरी एक चोचीत गवत/काडी काहीतरी घेऊन यायचं आणि चोच आणि पायाच्या सहाय्याने फांद्यांच्या बेचक्याभोवती गोलाकारात विणायाचं . त्यावेळी दुसरा जोडीदार मात्र आमच्या बेडरूमच्या खिडकीतून दिसणाऱ्या गुलमोहोरावर बसून घरट्याच्या कामावर आणि जोडीदारावर लक्ष ठेवून असायचा.\nप्रचि १८ : घरट्याला आकार देणारा आणि लालबुड्या नाव सार्थ करणारा बुलबुल\nही जोडी एकतर जास्त सावध किंवा लाजरी किंवा दोन्हीही होती कारण कोणीही बाल्कनीत गेल्यावर लगेच उडून जायची आणि गुलमोहोरावर बसून सर्व काही आलबेल असल्याची खात्री पटली की सावकाशीने परतायची. उडून जातानाही ऑलीम्पिकमध्ये एखादा जलतरणपटू सूर मारताना जस हात शरीराजवळ घेतो तस हे बुलबुल जाळीतून बाहेर जाताना पंख अंगासरशी करून अलगद, जाळीला धक्काही न लावता बाहेर जायचे आणि बाहेर गेल्यावरच पंख उघडायचे.\nप्रचि १९ : घरट्याची प्रगती\nप्रचि २० : बांधकामाची प्रगती पहाणारा सुपरवायझर\nप्रचि २१ : जाळीवर बसलेला बुलबुल (पुन्हा लालबुड्या हे नाव सार्थ... )\nप्रचि २२ : घरट्याची आणखी प्रगती\nप्रचि २३ : शेवटचा हात (चोच) फिरवताना (Finishing Touch)\nप्रचि २४ : बांधून झालेले घरटे\n(हे सर्व प्रचि मात्र हॉल मधून अथवा बाल्कनीतून काढल्यामुळे AGAINST THE LIGHT आहेत आणि त्याच्या मर्यादा ह्या फोटोंमध्ये उमटलेल्या आहेत).\nप्रचि २५ : पण म्हणूनच संधीप्रकाशातला बुलबुलाचा हा Silhouette\nहेही घरटे दिसामासाने पूर्ण झाले. आई बराच वेळ घरट्यात बसायला लागली. पण ह्या वेळी मात्र आम्ही ठरवलं होते कि त्यांच घर पूर्ण होणं आणि बालसंगोपन महत्त्वाचे. फोटोग्राफी एकतर दुय्यम किंवा बिन महत्त्वाची.\nकाही दिवसांनी पिल्लांचे अगदी कान देऊन ऐकलं तरच ऐकायला येणारे बारीक बारीक आवाज यायला लागले..\nमग आवाज हळूहळू अजून स्पष्ट झाले. बुलबुल जोडीच्या चोचीत काहीतरी घेऊन फेऱ्या वाढल्या. पण आम्ही मात्र जरा लांब-लांबच राह्यलो. पण एके दिवशी मात्र पिल्लाचं डोकं असावं असं भासणारा भाग घरट्यात दिसला.\nप्रचि २७ : आणि मग ते पिल्लू वळल्यावर अजूनच स्पष्ट दिसलं.\nप्रचि २८ : पिल्लावर लक्ष ठेवणारा बुलबुल.\nआवाज आता अधिकच स्पष्ट होत गेले. आणि मग एके दिवशी फक्त एक वासलेली लाल गुलाबी चोच घरट्यातून आकाशाच्या दिशेला बाहेर आलेली दिसली. जोडीने दुसरीही. आईबाबांपैकी कोणीतरी जवळ आल्याचं येत असल्याचं त्यांना नक्कीचं कळलं असावं..\nआणि कळलं होतंही कारण एक बुलबुल चोचीत खाऊ घेऊन दुसऱ्या सेकंदाला घरट्याजवळ हजर झाला.\nआणि मग सहोदराच्या अगोदर मला हवंय हे इवलीशी चोच वासून आकांडतांडव आणि आकांत करण्याचे आदिम नाट्य इथेही सुरु झाले.\nपण ह्या “आधी मला,आधी मल��” ह्यातच त्यांच्या पुढील आयुष्यातला संघर्षाचा पाय पक्का होत होता. सृष्टीच्या नियमानुसारच .\nप्रचि ३१ : घास भरवताना -०१\nप्रचि ३२ : घास भरवताना -०२\nमग जसा जसा त्यांचा शरीराचा आकार, त्यांच्या चोचीचा आकार दिवसेंदिवस वाढत गेला तस तस पिल्लाचं दर्शन जास्त सुलभ होत गेलं आणि भरवणंही टिपता आलं.\n ह्या अधाशी बाळांच पण पोट भरलं तर....\nअशातच मग एका शनिवारी बुलबुल आई बाबा बाल्कनीतल्या पावडर पफच्या झाडावर बसून लांबूनच ओरडायला लागले. हे नेहमीपेक्षा वेगळं होतं (कारण ते कायम घरट्याजवळच असायचे).\nअसेल काहीतरी कारण असं म्हणून मी ऑफिसला गेलो आणि जरा वेळातच माझ्या मुलाचा ऑफिसमध्ये घाबऱ्या घाबऱ्या फोन आला ..... \"बाबा, बाबा एक पिल्लू घरट्यातून खाली पडलंय , आपल्या फ्लॉवर बेडमध्ये”.\nत्याला नीट लक्ष ठेवायला सांगून मी घरी आलो. तर तोपर्यंत हे पिल्लू एका कुंडीच्या काठावर बसलं होत आणि त्याच्या मागे त्याच कुंडीत खुपसून ठेवलेल्या विटेवर दुसरं पिल्लू.\nएक मात्र होतं ... कि त्यांचे आई बाबा तिथेही त्यांना अधूनमधून सोबत करत होते, आणि त्यांची पिल्लांना भरवा भरवी चालूच होती.\nरात्री पिल्लांच काय होईल, त्यांना थंडी सहन होईल का या विचारात रात्र गेली. सकाळी पाहिलं तर कुंडीच्या काठावरून आणि विटेवरून दोन्ही भावंडं कुंडीतल्या मातीत उतरून एकमेकांना चिकटून एकमेकांच्या उबेत पहुडलेली आणि त्यांच्या आईबाबांचा मात्र Piegeon Net वर बसुन आख्या गॅल्लरीत जागता पहारा.\nसाधारण दहा नंतर त्यातल मोठ पिल्लू सोनचाफ्याच्या झाडावर जाऊन बसलं. अधूनमधून जागा बदलत होतं कधी वरच्या फांदीवर, कधी खालच्या फांदीवर जात होतं.\nहे पिल्लू तसं छान पिसं फुटलेलं होतं. अगदी हुबेहूब नाही पण बरचसं त्याच्या आईबाबांसारखं दिसणार फक्त त्याला बिचार्याला अजून शेपूटच फुटली नव्हती आणि मानेला, डोक्याला, गळ्याला कमी पिसं होती.\nएरवी कळायचं नाही पण मान ताणली कि मान आणि गळा उघडा पडायचा आणि आतली लालसर त्वचा दिसायची. आणि वारा आला कि डोक्याची पिसं उलटी होऊन आतल छानसं टक्कल दिसायचं.\nआई किंवा बाबा जाळीतून आले कि मात्र हे पिल्लू तोंड त्यांच्याकडे करून डोक / मान ताणून, चोच वासून भरवण्याची डिमांड करायचं.\nदोन तास हा सिलसिला जारी राहीला.\nआणि मग त्याने आमच्या हृदयात धडकी भरवणारी गोष्ट केली....\nते सरळ जाळीवर जाऊन बसलं. तोंडही बाहेरच्या बा��ूला. पिल्लाचे आईबाबा त्याच्या दोन्ही बाजुला होते आणि आम्ही मात्र अस्वस्थ पिल्लाला आत आणायच कि नाही, त्याला हात लावलेला चालतो कि नाही, कि हात लावला तर त्याला इतर जण टोचून मारतात यावर ऊहापोह करत असताना, इंटरनेटवर शोधाशोधी चालली असताना त्या बाळाने बाहेर झेप घेतली.\nआई बाबा बाणासारखे त्याच्या मागोमाग गेले. पिलाच उडणं काही पाहता आल नाही. कुठल्यातरी झाडामध्ये / झुडपामागे गेला असावा. पण आईबाबा मागे गेले म्हणजे ते पिल्लू घरट्यातून बाहेर फ्लॉवर बेडवर पडल्यावर त्याची जशी काळजी घेत होते, भरवत होते तसंच इथेही करतील असा आशावाद आम्ही व्यक्त केला.\nमग दुसरा अध्याय सुरु झाला. दुसरं पिल्लू जे थोडस लहान होतं, ते दिवसभर कुंडीत बसून होत.\n“एकट बिचारं” की आता बिना स्पर्धेचा “खूष आणि अनभिषिक्त युवराज”....\nदिवसभर अधूनमधून आईबाबा होतेच सोबत. आता त्यांना बहुतेक डबल डयुटी लागली होती. मोठ्या पिल्लाकडे आणि धाकट्या पिल्लाकडे. संध्याकाळी मात्र हेही पिल्लू खाली उतरलं फ्लॉवर बेडच्या स्लॅब वर. आता ते कुंडया कुंडयाच्या मधल्या जागेतून फिरत होत आणि कुंडयाच्या मागच्या बाजूच्या अंधारात विसावत होत. (आमचा Flower Bed बाल्कनीच्या स्लॅबपेक्षा खाली (Sunken) आहे आणि त्याची बाहेरची बाजू परत उभ्या स्लॅब/ बीमच्या स्वरूपात वर आलीय. चॅनेलच्या आकाराचा म्हणा नां l_l )\nबऱ्याच वेळेला ते दिसायचही नाही. पण ज्या झाडावर, जाळीवर आम्हाला त्याचे आईबाबा दिसायचे तिकडे कुठेतरी जवळ कुंडीमागे लपलं असावं. दुसरा दिवसही त्याने असाच काढला. तिसऱ्या दिवशी मात्र ते Flower Bed च्या मोकळ्या स्लॅबवरच होत. छोटया छोटया उड्या मारत इथे तिथे जात. नंतर ते गायब झाल आणि शोधलं तर आमच्या Royal Palm च्या एका झावळी खाली सावलीत बसलेलं दिसल.\nनंतर त्याने आपली फक्त मान बाहेर काढली त्या पामच्या पानांमधून आणि उत्सुक नजरेने इथे तिथे डोकवायला लागलं.\nत्याचा पुढचा प्रवासही मग मोठया भावंडा सारखाच ह्या फांदीवरून त्या फांदीवर झाला.\nदीड दोन तास हा आनंद त्याने आम्हाला दिला. नंतर ते फ्लॉवर बेडच्या कठड्यावर जाऊन बसल. आणि नंतर कार्टून फिल्म मधली पक्ष्यांची पिल्लं जशा टाण टाण उडया मारतात तशा टणा टण उडया अगदी जोषात मारत ते कठडयाच्या कट्यावरून पुढे गेलं.\nआता वाढलेल्या झाडांमुळे ते आम्हाला दिसत नव्हतं. मग आम्ही आमच्या बेडरूमच्या खिडकीकडे धावलो जिथून फ्लॉवर बेडचा पिल्लू असलेला कोपरा दिसत होता. त्याचे आई वडिल समोरच्या गुलमोहोरच्या झाडावर येऊन बसले होते आणि त्याला साद घालत होते. पिल्लूही मजेने प्रतिसाद देत होतं.\nहळू हळू ते कठडयाच्या टोकाला गेलं. जाळीतून अंग बाहेर काढल आणि दोन मिनिट त्या चौथ्या मजल्याच्या उंचीवरून बाहेरची दुनिया बघून, तिचा अंदाज घेत बाहेर भरारी मारली. उडणं ग्रेसफुल नव्हतं, पण आश्वासक होतं. थोडस अडखळतं पण पडणार नक्कीच नाही हा आपल्याला विश्वास देणारं. आई बाबा त्याच्या आजूबाजूने बाणासारखे सुसाटले. पिल्लू विसावल ते आमच्या कंपाऊंड मधे लावलेल्या पिवळ्या बांबूवर (Golden Bamboo). ह्या बेडरूमच्या खिडकीलाही जाळी होती. बाल्कनीच्या जाळीपेक्षा जास्त बारिक. पण त्यातूनही कॅमेऱ्याने पिल्लू टिपण्याचा प्रयत्न केलाय.\nएक बुलबुल बांबूच्या पुढच्या झाडावर बसून लक्ष ठेवू लागला तर एक गुलमोहोराच्या झाडावर परत आला आणि तिथून लक्ष ठेवू लागला.\nऑफिसला जायची वेळ होईपर्यंत जवळ जवळ पाऊण तास पिल्लू त्याच ठिकाणी होतं. नंतर परत कधी तिथे दिसलं नाही पण पुढचे तीन चार दिवस नजर मात्र रोज सकाळी आशेने तिथेच जात होती, पिल्लाला शोधण्यासाठी.\nहे बुलबुलांचं एक बाळंतपण (खरं तर दुसरं) आणि पहिलं बालसंगोपन दिसामाजी आणि सुटीच्या दिवशी तर सारखं जरा जरा वेळाने पाहिलं.\nपिंजऱ्यामध्ये पक्षी पाळणं आणि आपल्या कलाने त्यांना पाहणं यात आणि आपल्या सभोवती पक्षाने स्वतः बांधलेल्या घरट्यातून त्यांचे सर्व जीवनव्यापार त्यांच्या सोयीने, त्यांच्या कलाने, त्यांना disturb न करता आणि संपूर्ण निसर्गतया पहाणं यांत जमीन अस्मानाचा फरक आहे.\nकाडी काडी जमवून त्या पक्षांच्या जोडीने चोच आणि पाय ह्या मर्यादित साधनांच्या मदतीने बांधलेलं घरटं , त्यात अंडी घालणं , उबवणं , पिल्लं बाहेर आल्यावर आळीपाळीने उब देणे, त्यांना चारापाणी देणं, घरट्यामध्ये नसलं तरी कायम आजूबाजूच्या झाडावरून त्यांच्यावर लक्ष ठेवणं, विशिष्ट आवाजांनी त्यांना आल्याची जाणीव करून देणं, त्यांच्या सादेला प्रतिसाद देणं, पिलं पुरेशी मोठी झाल्यावर त्यांना घरट्या बाहेर पडण्यासाठी प्रवृत्त करणं आणि पहिल्यांदा मोठी भरारी घेतल्यावर तिथेही सोबत करणं हे सारं सारं पाहिलं, अनुभवलं.\nएवढासा जीव ,चिमुकला मेंदू , मर्यादित बुद्धी पण कुठेही माता पित्याच्या कर्तव्यात कुचराई नाही.\nखरंच , निसर्गाचा महिमा अगाध आहे.\nहे सर्व समरसून पाहिल्यावर कुठे तरी पसायदान आठवतं आणि संत ज्ञानेश्वरांची\n\"जो जे वांछील तो ते लाहो | प्राणिजात ||\"\nही चराचराला सुखी करावं, चराचराने सुखी असावं ही भावना जास्त आकळते.\nसामो, प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद..\nनिवडक १० बद्दल :\nहा आमच्या लिव्हिंग रुम मधे\nहा आधी बाल्कनीत येऊन खाऊ मागणारा कावळा..\nअटेंड करायला उशिर झाला की मग आमच्या लिव्हिंग रुम मधे येउन हक्काने खाणं मागतो..\nआणि हा त्याचा क्लोजअप..\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00703.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/tag/corona-variant/", "date_download": "2022-01-23T21:48:48Z", "digest": "sha1:EFQSP532HKAYH4ZWWN4MZR3SWA2HFQLK", "length": 3120, "nlines": 34, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " corona variant Archives - InMarathi", "raw_content": "\nबुस्टर डोसचा बहाणा; हा स्कॅम तुमचं बँक अकाऊंट रिकामं करू शकतो\n‘बूस्टर डोस’ सुद्धा पूर्णपणे मोफत असल्याची माहिती केंद्र सरकारने आधीच दिली आहे. तरीसुद्धा नागरिकांनी अशा जाळ्यात अडकणं ही आश्चर्याची बाब आहे.\n“ही लक्षणं असतील तरच कोविड टेस्ट करा..” ICMR च्या नव्या गाईडलाईन्स\nआयसीएमआरने जारी केलेल्या नव्या गाईड लाईन्स नुसार कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांची सरसकट चाचणी आता होणार नाही.\nकोरोनाच्या पाठोपाठ आलाय फ्लोरोना: ‘या’ देशात सापडली जगातील पहिली रुग्ण\nआजार झाल्याच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये ही लक्षणं जास्त संक्रमित होण्याचा धोका असतो. सध्या थंडीत फ्लूच्या लक्षणांनी जोर धरला आहे.\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00704.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://www.newsdanka.com/lifestyle/bharat-biotech-donate-tirumala-devasthan-trust/43375/", "date_download": "2022-01-23T22:16:52Z", "digest": "sha1:NLNKV3SJZX3SP6FJYJU2CT7D7CMWPYOD", "length": 11398, "nlines": 139, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Bharat Biotech Donate Tirumala Devasthan Trust", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरधर्म संस्कृतीभारत बायोटेकच्या संस्थापकांनी तिरुमला देवस्थानला दिली 'ही' देणगी\nभारत बायोटेकच्या ���ंस्थापकांनी तिरुमला देवस्थानला दिली ‘ही’ देणगी\nवानखेडे ड्रग्जवाल्यांवर कारवाई केलीत, आता भोगा…\nज्ञानदेव आणि अज्ञान देव….\nराज्यातील संघर्ष नाट्याचा तिसरा अंक\nजावेद अख्तर, तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाही\nहैदराबाद मुख्यालय असलेल्या भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कृष्णा एला यांनी वैकुंठ एकादशी उत्सवानिमित्त तिरुमला येथील भगवान व्यंकटेश्वर मंदिराचे संरक्षक असलेल्या तिरुमला देवस्थान बोर्डाला भरघोस देणगी दिली आहे.\nभारत बायोटेकने तब्बल दोन कोटी रुपयांची देणगी या देवस्थानला दिली आहे. मंदिरात प्रार्थना केल्यानंतर, हैदराबादमध्ये मुख्यालय असलेल्या भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडचे सीएमडी, फार्मास्युटिकल्स आणि हेल्थकेअर उत्पादनांचे निर्माते कृष्णा एला आणि पत्नी सुचित्रा यांनी तिरुमला तिरुपती देवस्थानम (टीटीडी )कार्यकारी अधिकारी केएस जवाहर रेड्डी आणि अध्यक्ष वायव्ही यांना दोन कोटी रुपयांचा डिमांड ड्राफ्ट सुपूर्द केला.\nअधिकाऱ्यानी दिलेल्या माहितीनुसार, एला आणि त्यांची पत्नी सुचित्रा यांनी टीटीडीला श्री वेंकटेश्वर अन्नप्रसाद ट्रस्टच्या यात्रेकरूंसाठी मोफत जेवणासाठी देणगीची रक्कम वापरण्याची विनंती केली आहे. नंतर, एला आणि त्याच्या पत्नीला मंदिर व्यवस्थापनाने इतर गोष्टींसह एक पवित्र रेशमी कापड दिले.\nआता भारतीय ५९ देशांत करू शकणार व्हिसाशिवाय प्रवास\nराजधानी दिल्लीच्या बाजारात सापडला बॉम्ब\nपंतप्रधानांच्या बैठकीला गैरहजर, पण मुख्यमंत्री पालिकेच्या कार्यक्रमाला कसे काय उपस्थित\nचित्रपट दिग्दर्शक अली अकबर पत्नीसह झाले हिंदू\nत्याआधी डिसेंबर महिन्यात कृष्णा एला आणि सुचित्रा एला यांनी सबरीमाला येथील अन्नदानासाठी सबरीमाला अय्यप्पास्वामी यांना एक कोटींची देणगी दिली होती. वृत्तानुसार, वैकुंठ एकादशी उत्सवानिमित्त मंदिराला भेट देण्यासाठी भारताचे सरन्यायाधीश एनव्ही रमण, एपी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश प्रशांत कुमार मिश्रा, तेलंगणाचे मंत्री टी हरीश राव, गंगुला कमलाकर, तलासनी श्रीनिवास यादव, आंध्र प्रदेशचे मंत्री औडिमुलापू सुरेश हेही उपस्थित होते.\nटीटीडीचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी एव्ही धर्मा रेड्डी यांनी माध्यमांना सांगितले की, संक्रांतीपूर्वी आणि वैकुंठ एकादशीला मंदिरात मोठी गर्दी होते. आंध्र प्रदेशच्या कोविड -19 मार्गदर्शक तत्त्वांनुसार, धार्मिक संस्था खुल्या आहेत. तथापि, भाविकांनी मास्क घालणे आणि शारीरिक अंतर राखणे यासारखे कोविड-19 चे सर्व नियम पाळणे अपेक्षित आहे\nपूर्वीचा लेखआता भारतीय ५९ देशांत करू शकणार व्हिसाशिवाय प्रवास\nआणि मागील लेखव्यावसायिकाला धमकी देण्यासाठी वापरला थेट अजित पवारांचाच मोबाईल नंबर\nमुंबईच्या गाड्यांवर का पसरली पांढरी चादर\n…हे आहे नेताजींच्या पुतळ्याचे महत्त्व\n‘मी स्वातंत्र्याची भीक स्वीकारणार नाही, स्वातंत्र्य मिळवणार असे म्हणणाऱ्या नेताजींना नमन’\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nमुंबईच्या गाड्यांवर का पसरली पांढरी चादर\n…हे आहे नेताजींच्या पुतळ्याचे महत्त्व\n‘मी स्वातंत्र्याची भीक स्वीकारणार नाही, स्वातंत्र्य मिळवणार असे म्हणणाऱ्या नेताजींना नमन’\nनिवडणूक मतचाचण्यांनी फोडला समाजवादी पक्षाला घाम\n‘बेबी’ चित्रपटातील एंजल आता ओळखताच येणार नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00704.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/national/aasam-goat-gave-birth-human-like-baby-child-mhpl-649828.html", "date_download": "2022-01-23T21:21:00Z", "digest": "sha1:G5XYXPP6HJWW7DLIZQG3LUWWLQINUN67", "length": 9820, "nlines": 85, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Aasam goat gave birth human like baby child mhpl - आश्चर्यच! याला कोकरू म्हणावं की बाळ? बकरीच्या पोटी जन्माला आलं माणसासारखं पिल्लू – News18 लोकमत", "raw_content": "\n याला कोकरू म्हणावं की बाळ बकरीच्या पोटी जन्माला आलं माणसासारखं पिल्लू\n याला कोकरू म्हणावं की बाळ बकरीच्या पोटी जन्माला आलं माणसासारखं पिल्लू\nGoat human like baby : माणसासारख्या दिसणाऱ्या बकरीच्या पिल्लाची सर्वत्र चर्चा.\nडॉक्टरची पत्नी कुरिअर बॉयच्या पडली प्रेमात; 2 वर्षे लिव्ह इनमध्ये, नंतर मात्र...\nVideo: केएल राहुलचा रॉकेट थ्रो, कप्तान तेंबा बावुमा दाखवला तंबूचा रस्ता\nकावेबाजीला सुरुवात, रशिया युक्रेनमध्ये Puppet Government बनवत असल्याचा UK चा दाव\nजान्हवीचा 11 हाजाराच्या मोनोकिनीमध्ये सिझलिंग लुक, फोटोवर चाहते फिदा\nरांची, 28 डिसेंबर : कुत्र्याच्या पोटी कुत्र्याचं पिल्लू, मांजराच्या पोटी मांजराचं पिल्लू, सिंहाच्या पोटी छावा, वाघाच्या पोटी बछडाच जन्माला येतो हे आपल्याला माहितीच आहे. पण कधी कोणत्या प्राण्याच्या पोटी माणूस जन्माला आल्याचं तुम्ही ऐकलं आहे का यावर विश्वासच बसणार नाही. पण असं प्रत्यक्षात घडलं आहे. एका बकरीच्या पोटी चक्क माणसासारखं दिसणारं कोकरू जन्माला आलं आहे (Aasam goat gave birth human like baby). या बकरीच्या पिल्लाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. या बकरीने माणसासारख्या दिसणाऱ्या पिल्लाला जन्म दिलं आहे. आसामच्या कछार जिल्ह्यातीलही धक्कादायक घटना आहे. या घटनेमुळे सर्वजण हैराण झाले आहेत. या पिल्लाला पाहण्यासाठी एकच गर्दी जमली आहे. माहितीनुसार गंगा नगर गावांतील एका पाळीवर बकरीने अशा विचित्र पिल्लाला जन्म दिला. बकरीच्या या पिल्लाला दोन पाय आणि कान आहेत. या दोन अवयवांशिवाय ते पिल्लू हुबेहूब माणसांसारखं दिसत होतं. त्याला शेपटी नव्हती, त्याचा चेहरा माणसासारखा होता. हे वाचा - Shocking यावर विश्वासच बसणार नाही. पण असं प्रत्यक्षात घडलं आहे. एका बकरीच्या पोटी चक्क माणसासारखं दिसणारं कोकरू जन्माला आलं आहे (Aasam goat gave birth human like baby). या बकरीच्या पिल्लाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. या बकरीने माणसासारख्या दिसणाऱ्या पिल्लाला जन्म दिलं आहे. आसामच्या कछार जिल्ह्यातीलही धक्कादायक घटना आहे. या घटनेमुळे सर्वजण हैराण झाले आहेत. या पिल्लाला पाहण्यासाठी एकच गर्दी जमली आहे. माहितीनुसार गंगा नगर गावांतील एका पाळीवर बकरीने अशा विचित्र पिल्लाला जन्म दिला. बकरीच्या या पिल्लाला दोन पाय आणि कान आहेत. या दोन अवयवांशिवाय ते पिल्लू हुबेहूब माणसांसारखं दिसत होतं. त्याला शेपटी नव्हती, त्याचा चेहरा माणसासारखा होता. हे वाचा - Shocking चालता चालताच पुतळा बनलं जिवंत हरिण; VIDEO पाहूनच हादराल सोशल मीडियावर या विचित्र पिल्लाचा फोटो व्हायरल झाला. ज्यामध्ये हे पिल्लू पूर्णपणे विकसित झालेलं नसल्याचं दिसतं. हे पिल्लू जन्माच्या अर्ध्या तासांनीच दगावल्याचं सांगितलं जातं आहे. माणसासारखा दिसणारा शार्क याआधी इंडोनेशियामधील (Indonesia) एका मच्छिमारालाविचित्र दिसणारं शार्क माशाचं पिल्लू सापडलं होतं. या माशाचं तोंड हे माणसांसारखं होतं. 48 वर्षीय अब्दुल्लाह नुरेन (Abdullah Nuren) हे समुद्रात मासेमारी करत असताना त्यांच्या जाळ्यात त्यांना एक मासा आढळून आला. या माशाला आणल्यानंतर त्याला काप���े. यावेळी त्याच्या पोटात त्यांना माशाची तीन पिल्ले आढळून आली. यामध्ये दोन माशांचे तोंड हे सामान्य माशाप्रमाणे होते. पण तिसरा मासा पाहिल्यानंतर त्यांना झटका बसला. कारण म्हणजे या माशाचे तोंड हे सामान्य नसून माणसासारखे दिसत होते. जाणकार या प्रकाराला म्यूटेशन म्हणत असून हा मासा खूप प्रसिद्ध झाला आहे. हे वाचा - Shocking Video चालता चालताच पुतळा बनलं जिवंत हरिण; VIDEO पाहूनच हादराल सोशल मीडियावर या विचित्र पिल्लाचा फोटो व्हायरल झाला. ज्यामध्ये हे पिल्लू पूर्णपणे विकसित झालेलं नसल्याचं दिसतं. हे पिल्लू जन्माच्या अर्ध्या तासांनीच दगावल्याचं सांगितलं जातं आहे. माणसासारखा दिसणारा शार्क याआधी इंडोनेशियामधील (Indonesia) एका मच्छिमारालाविचित्र दिसणारं शार्क माशाचं पिल्लू सापडलं होतं. या माशाचं तोंड हे माणसांसारखं होतं. 48 वर्षीय अब्दुल्लाह नुरेन (Abdullah Nuren) हे समुद्रात मासेमारी करत असताना त्यांच्या जाळ्यात त्यांना एक मासा आढळून आला. या माशाला आणल्यानंतर त्याला कापले. यावेळी त्याच्या पोटात त्यांना माशाची तीन पिल्ले आढळून आली. यामध्ये दोन माशांचे तोंड हे सामान्य माशाप्रमाणे होते. पण तिसरा मासा पाहिल्यानंतर त्यांना झटका बसला. कारण म्हणजे या माशाचे तोंड हे सामान्य नसून माणसासारखे दिसत होते. जाणकार या प्रकाराला म्यूटेशन म्हणत असून हा मासा खूप प्रसिद्ध झाला आहे. हे वाचा - Shocking Video खेळणं म्हणून खेळत राहिला; चिमुकल्याला अजगराने घातला विळखा याविषयी अधिक माहिती देताना नुरेन यांनी सांगितलं, मादी शार्क (Female Shark) माझ्या जाळ्यात सापडल्यानंतर मी तिला घरी आणून कापलं. परंतु तिच्या पोटातून तीन शार्क पिल्लं निघाली. यामधील दोघे सामान्य शार्कप्रमाणे दिसत होती. तर तिसरं पिल्लू हे माणसासारखं दिसत होतं. यामध्ये त्याचे डोळे मोठे आणि गोल असल्याचं देखील त्यांनी म्हटलं. या माशाला पाहण्यासाठी अनेक नागरिकांनी गर्दी केली होती.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n याला कोकरू म्हणावं की बाळ बकरीच्या पोटी जन्माला आलं माणसासारखं पिल्लू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00705.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://nmk.world/s/%E0%A4%94%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A6-%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-668/", "date_download": "2022-01-23T20:57:06Z", "digest": "sha1:LWGFID3TELRTW5WA4OYY2NXCJJCOQON7", "length": 4275, "nlines": 67, "source_domain": "nmk.world", "title": "NMK - औरंगाबाद शहर आयुक्तालयात 'पोलीस शिपाई' पदांच्या एकूण ३३ जागा - NMK", "raw_content": "\nऔरंगाबाद शहर आयुक्तालयात ‘पोलीस शिपाई’ पदांच्या एकूण ३३ जागा\nऔरंगाबाद शहर आयुक्तालयात ‘पोलीस शिपाई’ पदांच्या एकूण ३३ जागा\nऔरंगाबाद शहर आयुक्तालयाच्या आस्थापनेवरील ‘पोलीस शिपाई’ पदांच्या एकूण ३३ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २० मार्च २०१७ आहे. (सौजन्य: मनोज नेट कॅफे, श्रीरामपूर, जि. यवतमाळ.)\nअमरावती शहर आयुक्तालयात ‘पोलीस शिपाई’ पदांच्या एकूण २१ जागा\nयवतमाळ जिल्हा पोलीस दलात ‘पोलीस शिपाई’ पदांच्या एकूण ४१ जागा\nमंगरुळपीर येथे १२ जानेवारी रोजी शासकीय रोजगार मेळाव्याचे आयोजन\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट अ/ ब संवर्गातील विविध पदांच्या ६९ जागा\nसिंडिकेट बँक यांच्या आस्थापनेवरील ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या ५०० जागा\nसिंडिकेट बँकेच्या आस्थापनेवर ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या एकूण ५०० जागा\nअमरावती आदिवासी विकास विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ५५ जागा\nसोलापूर जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर विविध कंत्राटी पदांच्या एकूण ९३ जागा\nस्टाफ सिलेक्शन कमिशन ‘पोस्टल असिस्टंट’ पदांच्या ३२५९ जागा (मुदतवाढ)\nदिल्ली पोलीस दलाच्या आस्थापनेवर ‘बहूउद्देशीय कर्मचारी’ पदांच्या ७०७ जागा\nइंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स मध्ये ‘कॉन्स्टेबल’ पदांच्या एकूण २४१…\nपुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आस्थापनेवर लिपिक पदांच्या ३९३ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00705.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"}
+{"url": "https://www.nilkantheshwarsamachar.page/2020/04/2-DE5-9K.html", "date_download": "2022-01-23T21:57:21Z", "digest": "sha1:P7MUANJFAKKSOSTOC2N6GOMFM2JHKDV5", "length": 8086, "nlines": 35, "source_domain": "www.nilkantheshwarsamachar.page", "title": "अनाधिकृतरित्या जिल्हयात येणाऱ्या नागरिकांवर कारवाई पोलीस विभागाकडून गुन्हे दाखल करण्याबरोबरच प्रतिव्यक्ती 2 हजाराच्या दंडाची तरतूद", "raw_content": "\nअनाधिकृतरित्या जिल्हयात येणाऱ्या नागरिकांवर कारवाई पोलीस विभागाकडून गुन्हे दाखल करण्याबरोबरच प्रतिव्यक्ती 2 हजाराच्या दंडाची तरतूद\nApril 27, 2020 • विक्रम हलकीकर\nअनाधिकृतरित्या जिल्हयात येणाऱ्या नागरिकांवर कारवाई\nपोलीस विभागाकडून गुन्हे दाखल करण्याबरोबरच प्रतिव्यक्ती 2 हजाराच्या दंडाची तरतूद\nशासन पत्रकान्वये शासनाने कोरोना विषाणूचा (कोव्हीड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करुन खंड 2,3 व 4 मधील तरतुदीनुसार अधिसुचना निर्गमित केलेली आहे. याबाबतची नियमावलीही तयार करण्यात आली असून स्वतंत्ररित्या निर्गमित करण्यात आली आहे.त्या अन्वये जिल्हयाच्या कार्यक्षेत्रात कोव्हीड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे.\nराज्यातील सर्व जिल्हयांच्या हद्दी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोरोना (कोव्हीड-19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनधिकृतरित्या जिल्हयात प्रवेश करणाऱ्या नागरीकांमुळे कोरोना संसर्गाचा धोका वाढत आहे. जिल्हयात अनधिकृत प्रवेश प्रतिबंध करणेसाठी प्रत्येक गावात अँन्टी कोरोना फोर्स (ए.सी.एफ.) स्थापन करुन गावात येणाऱ्या/जाणाऱ्या नागरिकांची विचारपूस करण्यात येत आहे.तरीसुध्दा काही लोक अनधिकृतरित्या छुप्या मार्गाचा अवलंब करुन जिल्हयात येत असून यामुळे कोरोना संसर्गाचा धोका वाढयाची शक्यता टाळता येत नाही.\nजिल्हयात कोरोना (कोव्हीड-19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून लातूर जिल्हयात इतर जिल्हयातून अनधिकृतरित्या प्रवेश केलेल्या व यापुढे येणाऱ्या नागरिकांवर खालील प्रमाणे कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष जी. श्रीकांत यांनी दिले आहेत.\nअनधिकृत प्रवेश करणाऱ्या नागरिकांना 14 दिवस संस्थात्मक विलगीकरण (Institutional Quarantine) करण्यात यावे. जिल्हयात अनधिकृत प्रवेश करणाऱ्या नागरिकांकडून आपत्ती व्यवस्थापन अधिनियम,2005 चे कलम 51 मधील तरतुदीनुसार रु.2000/- इतके दंड संबंधित तालुक्याचे तहसीलदार यांनी वसूल करुन जिल्हा आपत्ती प्रतिसाद निधीत जमा करावे.अशा जिल्हयात अनधिकृत प्रवेश करणाऱ्या नागरिकांविरुध्द पोलीस विभागाकडून गुन्हे दाखल करण्यात यावे.\nया आदेशाचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51,55 तसेच साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 अन्वये दिलेल्या तरतुदीनुसार भारतीय दंड संहिता, 1860 चे कलम 188 नुसार तसेच महाराष्ट्र कोव्हीड-19 उपाययोजना नियम,2020 च्या तरतुदीनुसार कार्यवाही करण्यात येईल याची दक्षता घ्यावी. या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, असे ही सूचित केले आहे.\nश्री हावगीस्वामी महाविद्यालयातील बारावीच्या निकालाची उज्ज्वल परंपरा कायम.\nJuly 17, 2020 • विक्रम हलकीकर\n*महाराष्ट्र महाविद्यालयात कृषी दिनानिमित्त वृक्षारोपन\nJuly 01, 2021 • विक्रम हलकीकर\nमतदार यादीतील नाव वगळणे, समाविष्ठ करणे व दुरुस्ती करुन घेण्याचे आवाहन\nउदगीर शहरामध्ये पर्यावरण,आरोग्य संवर्धन आणि प्रदूषमुक्तीसाठी आयोजित भव्य सायकल रलीमध्ये उदगीरकरांनी सहभागी व्हावे मुख्याधिकारी भारत राठोड\nबेवारस पडलेल्या इसमाचा जीव वाचविला : माजी नगरसेवक अहमद सरवर यांची तत्परता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00705.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://jalgaonlive.news/action-on-luxury-of-transporting-gutkha/", "date_download": "2022-01-23T21:52:54Z", "digest": "sha1:JGRORBEGLV2M6LQDTFJ7UMCRA7CFRYWE", "length": 6562, "nlines": 98, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "गुटख्याची वाहतूक करणाऱ्या लक्झरीवर कारवाई ; २० लाखांचा मुद्देमाल जप्त | Jalgaon Live News", "raw_content": "\nगुटख्याची वाहतूक करणाऱ्या लक्झरीवर कारवाई ; २० लाखांचा मुद्देमाल जप्त\nWritten By चेतन पाटील\n गुजरातहुन चाळीसगावला गुटख्याची वाहतूक करणाऱ्या लक्झरीवर कारवाई करत १० लाख ८० हजार रूपयांचा गुटखा व १० लाखांचे वाहन असा सुमारे २० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी चालक शेख लतीफ शेख अन्वर (वय. २८), नदीम खान आसिफ खान (वय. २६, दोघे. रा. भडगाव, जि. जळगाव), विकास सहादू महाजन (वय. २८, रा. वरखेडी, ता. चाळीसगाव ) यांच्या विराेधात गुन्हा दाखल झाला.\nयाबाबत असं की, धुळे तालुक्यातील नेर गावाच्या शिवारातून जाणाऱ्या साई अर्पण लक्झरीतून ( जीजे-१९-एक्स-९९९३) गुटख्याची वाहतुक केली जात होती. ही लक्झरी पोलिसांनी अडवले. लक्झरीत २५ गोण्यांमध्ये प्रतिबंधित गुटखा तसेच तंबाखु होती. याबाबत विचारणा केल्यावर चालक व इतरांनी समाधानकारक उत्तरे दिली नाही. या कारवाईत १० लाख ८० हजार २०० रुपयांचा गुटखा व १० लाखांचे वाहन असा २० लाख ८० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई सोमवारी पहाटे झाली.\nपोलिस अधिक्षक प्रविणकुमार पाटील, अप्पर पोलिस अधिक्षक प्रशांत बच्छाव, उपअधिक्षक प्रदीप मैराळे यांनी पथकाचे कौतुक केले आहे. पोलिस निरीक्षक हेमंत पाटील व त्यांच्या पथकातील उपनिरीक्षक सागर काळे, प्र���ीण पाटील, धीरज सांगळे, कुणाल शिंगाणे, प्रमोद इशी, सुमित चव्हाण, ज्ञानेश्वर गिरासे यांच्या पथकाने ही कारवाई केली.\nजळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा\nया बातम्या देखील वाचा\nपाचोऱ्याच्या अल्पवयीन मुलीवर सातारा जिल्ह्यात अत्याचार, बाळाला दिला जन्म, गुन्हा दाखल\nमुलामुलींना स्वरक्षणाचे शिक्षण गरजेचे : डॉ.अश्विन सोनवणे\nनेहरू युवा केंद्रातर्फे नेताजी सुभाषचंद्र बोस, स्व.बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00706.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://marathiparenting.firstcry.com/articles/balansathi-strawberry-arogyawishayk-fayde-ani-dhoke-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF%E0%A4%95-%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%A7%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A5%87/", "date_download": "2022-01-23T21:58:05Z", "digest": "sha1:4LWCMN4VYC65AZDID4LIFM75SJUZSCKB", "length": 28476, "nlines": 247, "source_domain": "marathiparenting.firstcry.com", "title": "बाळांसाठी स्ट्रॉबेरी: पोषणमूल्य, फायदे आणि धोके | Strawberries for Babies: Nutritional Value, Benefits and Risks in Marathi", "raw_content": "\nदर महिन्याला होणारा बाळाचा विकास\nमोठी मुले (५-८ वर्षे)\nटॉईज, बुक्स अँड स्कुल\nबर्थ डे अँड गिफ्ट्स\nदर महिन्याला होणारा बाळाचा विकास\nमोठी मुले (५-८ वर्षे)\nटॉयज़, बुक्स एंड स्कूल\nबेबी गियर एंड नर्सरी\nHome बाळ अन्न आणि पोषण बाळांसाठी स्ट्रॉबेरी – आरोग्यविषयक फायदे आणि धोके\nबाळांसाठी स्ट्रॉबेरी – आरोग्यविषयक फायदे आणि धोके\nबाळांना स्ट्रॉबेरी द्यावी का\nबाळे स्ट्रॉबेरी कधी खाऊ शकतात\nबाळासाठी स्ट्रॉबेरीचे आरोग्यविषयक फायदे\nतुमच्या बाळाला स्ट्रॉबेरी देण्याचे काही धोके आहेत का\nबाळांना स्ट्रॉबेरी कशी द्यावी\nप्रत्येक वेळी तुम्ही बाळांना किती स्ट्रॉबेरी देऊ शकता\nआपल्या बाळाच्या डायपरमध्ये स्ट्रॉबेरी बियाणे आढळल्यास काय\nमुलांना आवडणाऱ्या मधुर फळांपैकी स्ट्रॉबेरी हे एक फळ आहे आणि ते मुले आवडीने खातात. परंतु मुलांना स्ट्रॉबेरी द्यावी की नाही हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. मुलांना स्ट्रॉबेरी देणे सुरक्षित आणि योग्य आहे का हा सुद्धा विचार तुमच्या मनात येईल. मुलांना स्ट्रॉबेरीची गोड चव आवडते ह्यामध्ये काही शंका नाही परंतु त्याच्या आरोग्यविषयक फायद्यांविषयी तुमच्या मनात संभ्रम निर्माण होऊ शकतो.\nबाळांना स्ट्रॉबेरी द्यावी का\nजरी स्ट्रॉबेरी हे जगातील सर्वात लोकप्रिय फळांपैकी एक असले तरीसुद���धा ते बाळांना खायला देण्यापूर्वी तुम्ही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे कारण स्ट्रॉबेरीमुळे काही मुलांमध्ये एलर्जी उद्भवू शकते. म्हणूनच, बाळ कमीतकमी १ वर्षांचे होईपर्यंत तुम्ही बाळाला स्ट्रॉबेरी देणे टाळले पाहिजे. तसेच तुमच्या कुटुंबाचा ऍलर्जीचा इतिहास सुद्धा विचारात घेतला पाहिजे.\nबाळे स्ट्रॉबेरी कधी खाऊ शकतात\nज्या वयात मुले स्ट्रॉबेरी खाऊ शकतात त्या वयात अलेर्जीची जोखीम लक्षात घेऊन निर्णय घ्यावा. लहान वयात अशा प्रकारच्या समस्या टाळण्यासाठी, स्ट्रॉबेरी फक्त एक वर्षापेक्षा मोठ्या मुलांनाच दिली पाहिजे. स्ट्रॉबेरीमुळे उद्भवणाऱ्या जोखमीमुळे विविध आरोग्य संस्था मुलांना एक वर्ष पूर्ण झाल्यावरच स्ट्रॉबेरी खाऊ देण्याशी सहमत आहेत.\nपोषक घटक प्रति १०० ग्रॅम पौष्टिक मूल्य\nतंतुमय पदार्थ २ ग्रॅम\nव्हिटॅमिन ए ०.०३६ मिग्रॅ\nव्हिटॅमिन बी ६ ०.०४७ मिग्रॅ\nव्हिटॅमिन सी ५८.८ मिग्रॅ\nव्हिटॅमिन के २.२ ug\nव्हिटॅमिन ई ०.२९ मिग्रॅ\nवर दिलेले टेबल असे दर्शवते की स्ट्रॉबेरी केवळ चविष्ट नाहीतर तर जीवनसत्त्वे आणि पौष्टिक मूल्यांचा एक समृद्ध स्रोत आहेत. स्ट्रॉबेरी निरोगी आणि स्वादिष्ट असतात. जर बाळाला स्ट्रॉबेरीची ऍलर्जी नसेल तर तुमच्या बाळासाठी तो एक उत्तम चविष्ट पर्याय आहे.\nबाळासाठी स्ट्रॉबेरीचे आरोग्यविषयक फायदे\nबाळ जेव्हा खूप लहान असते तेव्हा पालक म्हणून आपल्याला नेहमीच त्याच्यासाठी सर्व चांगल्या गोष्टी हव्या असतात. स्ट्रॉबेरीचे बरेच फायदे असल्यामुळे बाळासाठी तो एक उत्तम पर्याय आहे.\nव्हिटॅमिन सी चा समृद्ध स्त्रोत: आपले शरीर व्हिटॅमिन सी स्वतः तयार करू शकत नाही त्यामुळे ते बाह्य स्रोतांकडून घ्यावे लागते. स्ट्रॉबेरी व्हिटॅमिन सी चा चांगला स्रोत आहे. त्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते आणि डोळ्यांचे आजार कमी होतात.\nकॅल्शियम आणि फॉस्फरसचा चांगला स्रोत: कॅल्शियम हाडांच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण आहे, तसेच हृदय, स्नायू आणि रक्तवाहिन्या ह्यांचे कार्य चांगले चालावे म्हणून सुद्धा ह्याची मदत होते. फॉस्फरस पचन सुधारू शकते, पेशी दुरुस्त करण्यास मदत करते, प्रथिनांचे विघटन होते आणि आपल्या शरीरात होणाऱ्या रासायनिक प्रक्रियांचे नियमन करण्यास ते जबाबदार असते.\nयकृताचे रक्षण करते: स्ट्रॉबेरीमध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात, त्यामुळे ���कृतावरील ताण कमी होतो आणि यकृताचे नुकसान टाळता येते.\nफोलेटचा चांगला स्त्रोत: फॉलीक ऍसिड किंवा फोलेट हे मुलाच्या मेंदूच्या योग्य विकासासाठी अत्यावश्यक असते. ते शरीरातील लाल रक्त पेशी तयार करण्यात मदत करते.\nतुमच्या बाळाला स्ट्रॉबेरी देण्याचे काही धोके आहेत का\nबाळाला स्ट्रॉबेरी देताना त्याचे काही धोके आहेत ते खाली दिलेले आहेत:\nगुदमरणे: स्ट्रॉबेरी खूप चवदार असतात आणि त्यांचे आवरण खूप मऊ आणि गुळगुळीत असते. बर्याचदा, लहान मुले स्ट्रॉबेरीचे तुकडे चावत नाहीत तसेच गिळून टाकतात. त्यामुळे गुदमरल्यासारखे होऊ शकते. म्हणूनच, मुलांना स्ट्रॉबेरी चावून खाण्यास सांगा किंवा सर्व्ह करण्यापूर्वी त्याचे बारीक तुकडे करून द्या. खाताना आपल्या मुलावर बारीक लक्ष ठेवा.\nऍलर्जी प्रतिक्रिया: आपल्या मुलास स्ट्रॉबेरीची ऍलर्जी असू शकते आणि अशा प्रकारे, आपल्या मुलाच्या आहारात स्ट्रॉबेरीचा समावेश करण्यापूर्वी तुम्ही ह्या शक्यतांचा विचार केला पाहिजे. काही कुटुंबांना अन्न, किंवा दम्याच्या ऍलर्जीचा इतिहास असतो. अशा वेळी, आपल्या मुलाला स्ट्रॉबेरी देण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले. चेहरा, जीभ किंवा घशाला सूज येणे ही ऍलर्जीची लक्षणे असू शकतात. स्ट्रॉबेरीमुळे त्वचेवर पुरळ सुद्धा उठू शकतात. ह्या ऍलर्जीचा उपचार केला जाऊ शकतो.\nबाळांना स्ट्रॉबेरी कशी द्यावी\nस्ट्रॉबेरी कधी खायची हे माहिती करून घेतल्यानंतर आपण त्यांना स्ट्रॉबेरी कशी खाऊ घालायची हे जाणून घेऊयात.\nआपले बाळ स्ट्रॉबेरी खाण्यास तयार आहे ह्याबाबतची चिन्हे पहा: आपल्या मुलास स्ट्रॉबेरी देण्यापूर्वी विशिष्ट चिन्हे तुम्ही तपासून पहिली पाहिजेत. बाळाचे डोक्यावर नियंत्रण, आधार घेऊन बसण्याची क्षमता, चघळण्याच्या हालचाली, वजन, पालक काय खात आहेत याची उत्सुकता, ही काही चिन्हे आहेत ज्याद्वारे मुले स्ट्रॉबेरी खाण्यास तयार आहेत की नाही हे समजण्यास मदत होईल.\nलहान तुकडे करा: गुदमरण्याची शक्यता टाळण्यासाठी, बाळाला खायला देण्यापूर्वी स्ट्रॉबेरीचे लहान तुकडे करणे चांगले.\nस्ट्रॉबेरी प्युरी: आपल्या मुलाला स्ट्रॉबेरीची ओळख करून देण्यासाठी संपूर्ण फळ देण्याऐवजी तुम्ही त्यास प्युरी करून देऊ शकता. तुम्ही तुमच्या मुलाच्या आवडीनुसार स्ट्रॉबेरी दुधात किंवा पुडिंग मध्ये घालून सुद्धा देऊ शकता.\nतीन दिवस प्रतीक्षा करा: असे केल्याने फळ किंवा अन्नामुळे ऍलर्जी उद्भवली आहे की नाही याची कल्पना येण्यास मदत होते. नवीन खाद्यपदार्थाची ओळख करून देण्यापूर्वी तुम्हाला तीन दिवसांचा ब्रेक घ्यावा लागेल.\nप्रत्येक वेळी तुम्ही बाळांना किती स्ट्रॉबेरी देऊ शकता\nबाळाचे वय लक्षात घेता, त्यांना सुरुवातीच्या काळात पाव किंवा अर्ध्या स्ट्रॉबेरीपेक्षा जास्त देऊ नये. बाळाच्या आहारामध्ये सर्व प्रकारची पोषण मूल्ये असावीत ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. फक्त फळांमुळे मुलाला आवश्यक असलेले सर्व पोषण मिळण्यास मदत होऊ शकत नाही.\nआपल्या बाळाच्या डायपरमध्ये स्ट्रॉबेरी बियाणे आढळल्यास काय\nआपल्या मुलाच्या डायपरमध्ये आपल्याला स्ट्रॉबेरी बियाणे सापडल्यास ते अगदी सामान्य आहे काळजी करण्याची आवश्यकता नाही आणि त्यामुळे कुठलाही धोका आंही\nस्ट्रॉबेरी नक्कीच चवदार आणि फायदेशीर आहे, परंतु आपल्या बाळाच्या आहारात त्याचा समावेश करण्यापूर्वी तुम्ही सर्व गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. आपल्या बाळाच्या खाण्यावर लक्ष ठेवा आणि नवीन खाद्यपदार्थांचा समावेश करण्याआधी सांगितलेल्या पद्धतींचे अनुसारण करा.\nबाळांसाठी साबुदाणा – फायदे आणि पाककृती\nतुमच्या बाळाला डाळिंब कसे द्याल\nलहान मुलांच्या तापावर ८ घरगुती उपाय\nबाळांसाठी केळ्याची पूड: आरोग्यविषयक फायदे आणि पाककृती\nबाळाला साखर आणि मीठ देणे का टाळावे\nबाळांसाठी नाचणी - आरोग्यविषयक फायदे आणि पाककृती\nबाळांसाठी चिकू: आरोग्यविषयक फायदे आणि पाककृती\nबाळांसाठी दालचिनी चांगली आहे का\nबाळांसाठी धान्य (बाजरी) - प्रकार, आरोग्यविषयक फायदे आणि पाककृती\nबाळांसाठी रव्याचे पदार्थ: आरोग्यविषयक फायदे आणि पाककृती\nबाळांसाठी भोपळा - फायदे आणि पाककृती\nबाळांसाठी ओट्सच्या २५ सोप्या आणि चवदार पाककृती\nबाळांना काकडी देणे सुरक्षित आहे का\nबाळांसाठी शेळीचे दूध: फायदे आणि रेसिपी\nबाळांना काकडी देणे सुरक्षित आहे का\n१ वर्षाच्या बाळांसाठी अन्नपदार्थांचे विविध पर्याय\nबाळाला सुरुवातीला तुम्ही कुठल्या घनपदार्थांची ओळख करून दिली पाहिजे\nबाळांना बिस्किटे देणे सुरक्षित आहे का\n७ महिन्यांच्या बाळासाठी अन्नपदार्थांचे विविध पर्याय\nबाळांसाठी धान्य (बाजरी) - प्रकार, आरोग्यविषयक फायदे आणि पाककृती\n१५ महिन्यांच्या बाळासाठी ��न्नपदार्थ - पर्याय, तक्ता आणि पाककृती\n२२ महिन्यांच्या बाळासाठी अन्नपदार्थ - पर्याय, आहारतक्ता आणि पाककृती\nIn this Articleगर्भारपणाच्या १९व्या आठवड्यातील तुमचे बाळबाळाचा आकार केवढा असतोशरीरात होणारे बदल१९ व्या आठवड्यात आढळणारी गर्भारपणाची लक्षणेगर्भधारणेच्या १९व्या आठवड्यात पोटाचा आकारगर्भधारणेच्या १९व्या आठवड्यातील सोनोग्राफीआहार कसा असावाशरीरात होणारे बदल१९ व्या आठवड्यात आढळणारी गर्भारपणाची लक्षणेगर्भधारणेच्या १९व्या आठवड्यात पोटाचा आकारगर्भधारणेच्या १९व्या आठवड्यातील सोनोग्राफीआहार कसा असावाकाय काळजी घ्याल आणि त्यासाठी काही टिप्स:हे कराहे करू नकाकुठल्या गोष्टींची खरेदी करालकाय काळजी घ्याल आणि त्यासाठी काही टिप्स:हे कराहे करू नकाकुठल्या गोष्टींची खरेदी कराल तुम्ही स्वतःचे अभिनंदन करण्याची वेळ आहे कारण तुम्ही गर्भावस्थेचा अर्धा कालावधी यशस्वीरीत्या पार पडला आहे. ह्या आठवड्यात […]\nमुलांसाठी मकर संक्रांतीच्या सणाची माहिती\nबाळासाठी गाजराच्या प्युरीची पाककृती – प्युरी कशी कराल\n‘ह’ अक्षरावरून मुलींची अर्थासहित १५० नावे\nकोरोनाविषाणू विषयी प्रत्येक पालकाला पडणारे १३ प्रश्न\nमंजिरी एन्डाईत - May 7, 2020\nबाळांना होणारा सनबर्न – लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध\nबर्थ कंट्रोल (गर्भनिरोधक) पॅचविषयक माहिती आणि वापर\nगरोदरपणाच्या ५ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन\n‘अं’ अक्षरावरून मुलींची अर्थासहित ६० नावे\nह्या संकेतस्थळावरील माहिती ही ढोबळ स्वरूपाची आहे आणि फक्त शिक्षित करण्याच्या हेतूने ती उपलब्ध आहे. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ किंवा संबंधित आरोग्य सेवा प्रदाता ह्यांच्या सल्ल्याला ती पर्यायी ठरू शकत नाही. आपणास स्वतःच्या अथवा आपल्या बाळाच्या किंवा मुलाच्या आरोग्यविषयक शंका असतील तर कृपया आपल्या वैद्यांशी संपर्क साधावा. आपण हे लक्षात घ्यावे की ह्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या संवाद प्रक्रियेला मर्यादा आहेत. तुम्हाला लागणारी मदत किंवा मिळणारा प्रतिसाद हा फक्त लेखकाकडून दिला जातो. पेरेंटिंग.फर्स्टक्राय.कॉम कुठल्याही चुका, वगळलेली माहिती किंवा कुठलेही चुकीचे भाष्य ह्यांची जबाबदारी घेत नाही. हे संकेतस्थळ वापरताना तुम्हाला सर्व अटी व शर्ती बंधनकारक आहेत असे निर्देशीत करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00706.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-not-suitabale-ledy-teacher-first-beat-upnow-that-student-discourage-4213013-NOR.html", "date_download": "2022-01-23T21:23:31Z", "digest": "sha1:YXPPIRUOPP62AEL6SGELWXXYLNES5DDF", "length": 6981, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Not Suitabale Ledy Teacher : First Beat up,Now That Student Discourage | शिक्षिकेचा कळस : मारहाण केले आधी , आता त्या विद्यार्थ्याची करतेय खच्चीकरण - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nशिक्षिकेचा कळस : मारहाण केले आधी , आता त्या विद्यार्थ्याची करतेय खच्चीकरण\nऔरंगाबाद - निष्ठुरतेचा कळस गाठलेल्या शिक्षिकेकडून आधी मारहाण झाली. त्यामुळे एका कानाला बहिरेपण आले. त्या जबर धक्क्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणार्या चिमुकल्या प्रशांतला मानसिक आधार देण्याऐवजी त्याचा मानसिक छळ केला जात आहे. शिक्षिका त्याला टोमणे मारत आहेत. वर्गातील विद्यार्थ्यांना त्याला टोमणे मारण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे. म्हणूनच प्रचंड दबावाखाली आलेला प्रशांत मंगळवारी (19 मार्च) परीक्षेलाही जाऊ शकला नाही.\nसेंट जॉन शाळेतील प्रशांत फुके या विद्यार्थ्याची ही कहाणी कोणत्याही संवेदनशील मनाला सुन्न करणारी आहे. प्रेमलता साळवे या शिक्षिकेने 23 फेब्रुवारीला प्रशांतच्या कानशिलात लगावली. हा आघात एवढा जबर होता की त्याच्या डाव्या कानातून रक्त वाहू लागले. प्रशांतच्या आईने मुख्याध्यापकांना भेटून तक्रार करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना दाद दिली नाही.\nशाळेचे प्रशासन प्रशांतला मदत करेल असे वाटत असताना त्याच्या हृदयावर घाव केले जात आहेत. त्याचे जगणे मुश्कील केले जात आहे. वर्गामध्ये त्याने पाऊल ठेवताच वर्गशिक्षिका प्राची मिस ‘अरे, आज तुझी पेपरला बातमी आली नाही.’ असे टोमणे मारणे सुरू करतात. वर्गातील मुलांना ‘प्रशांतच्या कानातून रक्त आले का’ अशी विचारणा करतात. मुले ‘नाही, नाही’ असे ओरडू लागतात. छळाचे हे सत्र गेल्या आठवडाभरापासून सुरूच आहे. त्यामुळे प्रशांत मंगळवारी ओरल परीक्षेलाही गेला नाही. उद्या, परवाही शाळेत जाण्याचा त्याचा विचार नाही.\nदै. ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीने आज प्रशांतची भेट घेऊन त्याची व्यथा जाणून घेतली. ती त्याच्याच शब्दांत..\nकशी सुरू आहे तुझी शाळा\nमी आज नाही गेलो.\nमला क्लासच्या मिस प्रीती मॅडम काहीही बोलतात. वारंवार माझ्या कानाविषयी चर्चा करतात.\nतुझी मंगळवारी परीक्षा होती \nकाल मला शाळेचे सीईओ संजय आव्हाड यांनी एमजीएम रुग्णालयात नेले होते. तेथे माझ्या कानाच्या तपासण्या केल्या. त्यानंतर कान रात्रभर ठणकला. पहाटे मला चार वाजेपर्यंत झोप आली नाही.\nतुला शाळेत जाण्याची भीती वाटते काय \nहो, मला भीती वाटतेय. मला मारहाण करणार्या मॅडमवर पोलिसांनी कारवाई केल्यावर त्याच्या बातम्या आल्या. आता मी शाळेत जाताच शिक्षक मला ‘तू शाळेची बदनामी केलीस’ असं म्हणतात. वर्गात प्रीती मिस विचारतात, प्रशांतच्या कानातून रक्त आले होते का मग वर्गातील मुले म्हणतात, नाही, नाही. शाळेत प्रत्येक ठिकाणी माझ्या कानाविषयी कुणी तरी बोलतच असते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00707.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/corona-virus-chance-of-rain-only-sixteen-thousand-tickets-sold-india-and-the-south-africa-first-match-today-at-the-dharamshala-126955508.html", "date_download": "2022-01-23T22:44:16Z", "digest": "sha1:7JUH4WINEHHVWILCKTTEUBTZ7VXP7MX5", "length": 10198, "nlines": 65, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Corona virus, chance of rain; Only sixteen thousand tickets sold; India and the South. Africa first match today at the Dharamshala | कोराेना व्हायरस, पावसाची शक्यता; केवळ सोळा हजार तिकीट विक्री; भारत व द. आफ्रिका पहिला सामना आज धर्मशाळेत - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकोराेना व्हायरस, पावसाची शक्यता; केवळ सोळा हजार तिकीट विक्री; भारत व द. आफ्रिका पहिला सामना आज धर्मशाळेत\nडॉक्टरांच्या सल्ल्यानंतर चेंडूवर लाळ लावण्याचा निर्णय : भुवनेश्वर\n२२ हजार क्षमतेचे स्टेडियम, प्रसारण १.३० वाजेपासून\nहार्दिक पांड्या व शिखर धवनवर नजरा\nधर्मशाळा - भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिला वनडे गुरुवारी धर्मशाळा येथे खेळवण्यात येईल. कोरोना व्हायरसचा धोका आणि धर्मशाळा येथील पावसाची शक्यता असल्याने आतापर्यंत १६ हजार तिकिटांची विक्री झाली. स्टेडियममध्ये प्रेक्षकांची क्षमता २२ हजार आहे. अद्याप यात ऑनलाइन तिकिटांच्या आकड्याचा समावेश नाही. हिमाचल क्रिकेट संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याने म्हटले की, आम्ही जवळपास १६ हजार तिकिटांची विक्री केली. येथील आंतरराष्ट्रीय सामन्याच्या तिकिटाला मोठी मागणी असते, मात्र कोरोना व्हायरसमुळे यंदा कमी झाली आहे. अधिकाऱ्याने म्हटले की, ‘विदेशातील जवळपास १ हजार चाहते कोरोना व्हायरसमुळे येणार नाहीत. पंजाब, हरियाणा व दिल्लीचेदेखील चाहते मोठ्या संख्येने येथे येतात. मात्र, त्यात कमी झाली आहे.’ दक्षिण आफ्रिकेतून अनेक पत्रकारदेखील यं��ा येणार नाहीत. आयोजकांकडून स्टेडियमच्या आत व बाहेर कोरोना व्हायरसबाबतीत बॅनर लावले आहेत. सामन्यात पावसाची शक्यता आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये येथे पावसामुळे भारत व द. आफ्रिका यांच्यातील टी-२० सामन्यात एकही चेंडू टाकला गेला नव्हता. बीसीसीआयच्या वैद्यकीय चमूनेदेखील कोरोना व्हायरसबाबतीत सूचना केल्या आहेत. खेळाडूंना हॉटेलमध्ये खाणे, चाहत्यांशी हात मिळवणे, त्याच्या मोबाइलमध्ये सेल्फीवर बंदी घातली.\nहार्दिक पांड्या व शिखर धवनवर नजरा\nभारताला न्यूझीलंड दौऱ्यात वनडे मालिकेत ०-३ ने पराभव स्वीकारावा लागला. अशात संघाला येथे प्रदर्शन सुधारण्याची आवश्यकता आहे. पाठीच्या दुखण्यामुळे विश्वचषकानंतर पहिल्यांदा हार्दिक पांड्या कोणता वनडे सामना खेळेल. सलामीवीर शिखर धवन व वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार या मालिकेत परतले आहेत. या वर्षी भारत कसोटी चॅम्पियनशिप व टी-२० वर अधिक लक्ष देत आहे. याच वर्षी टी-२० विश्वचषक होणार आहे. दोघांतील अखेरच्या १० वनडेपैकी भारताने ८ आणि दक्षिण आफ्रिकेने २ सामने जिंकले.\nदोन अष्टपैलूंसह भारत मैदानात उतरू शकतो\nभारत पहिल्या सामन्यात दोन अष्टपैलू रवींद्र जडेजा व हार्दिक पांड्यासह मैदानात उतरू शकतोे. त्यासह भुवनेश्वर कुमार, नवदीप सैनी, यजुवेंद्र चहल, बुमराह गोलंदाज म्हणून खेळू शकतील. धवनसोबत पृथ्वी शॉ सलामी देईल. त्यानंतर कोहली, अय्यर, लाेकेश राहुल उतरतील.\nबुमराह व भुवनेश्वरचे ३१ सामन्यांत विजय\nभुवनेश्वर व बुमराह आतापर्यंत ४१ वनडेत उतरले. यात टीमने ३१ सामन्यांत विजय मिळवला आणि केवळ १० मध्ये पराभव झाला. ही जोडी पुन्हा एकदा आपल्यासाठी महत्त्वाची ठरू शकते. चहलने द. आफ्रिकेविरुद्ध ७ सामन्यांत २० विकेट घेतल्या. हे कोणत्याही संघाविरुद्ध चांगले प्रदर्शन ठरले.\nमलानने शतक करत संघात मिळवले स्थान\nमलानने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या वनडेत शतक करत संघाला जिंकवले होते. त्याला द. आफ्रिका संघात १६ वा खेळाडू म्हणून स्थान मिळाले. त्यानंतर स्मट्सने चांगल्या प्रदर्शनाने सर्वांचे लक्ष्य वेधले. कर्णधार डिकॉक, डुप्लेसिस व क्लासेन महत्त्वाचे खेळाडू आहेत.\nडॉक्टरांच्या सल्ल्यानंतर चेंडूवर लाळ लावण्याचा निर्णय : भुवनेश्वर\nकोरोना व्हायरसमुळे भुवनेश्वरने म्हटले की, सामन्यात चेंडू चमकावण्यासाठी लाळेचा उपयोग करायचा की नाही, डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर निर्णय घेईल. आम्ही लाळ न लावल्यास साइन चमकदार राहण्याचा उपयोग होत नाही. दुसरीकडे, द. आफ्रिकेच्या डी कॉकने म्हटले, सर्व खेळाडू तंदुरुस्त आहेत. आम्ही पूर्वीप्रमाणे चेंडूचा वापर करू.\nदक्षिण आफ्रिकेचे भारतीय गोलंदाजांपुढे लोटांगण; भारताचा आफ्रिकेवर एक डाव आणि 137 धावांनी विजय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00707.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://jalgaonlive.news/the-cold-snap-will-increase-from-today/", "date_download": "2022-01-23T21:14:54Z", "digest": "sha1:G4EYVLT2QGO5RMPEUABP74DIQZIXFB7U", "length": 6278, "nlines": 101, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "थंडीचा कडाका आजपासून वाढणार, धुक्यात हरवेल जळगाव | Jalgaon Live News", "raw_content": "\nथंडीचा कडाका आजपासून वाढणार, धुक्यात हरवेल जळगाव\nWritten By चेतन वाणी\n जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे पारा एकदम खाली आल्यानंतर गेल्या दोन दिवसापासून थंडी पुन्हा गायब झाली आहे. परंतु आजपासून पुन्हा थंडीचा कडाका वाढणार असून किमान तापमान १८ अंश सेल्सिअसवरून १५ अंश सेल्सिअसपर्यंत खाली जाणार असल्याने थंडीचा कडाका जाणवणार आहे. तसेच वातावरणात धुके वाढणार असून, वाऱ्याचा वेग ताशी १० किमीपर्यंत असेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला.\nगेल्या आठवड्यात अवकाळी पाऊस आणि गार वाऱ्यांमुळे दिवसाही थंडी वाढली हाेती. दाेन दिवस सूर्यदर्शनच न झाल्याने थंडीची तीव्रता अधिक हाेती. त्यानंतर ढगाळ वातावरण निवळले असून, किमान तापमान १८.५ अंशांपर्यंत तर कमाल तापमान ३० अंशांपर्यंत गेले आहे. दोन दिवसापासून थंडी गायब झाली असून दिवसा गरम होऊ लागले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आजपासून किमान तापमान १५ अंश सेल्सिअसपर्यंत खाली येऊ शकते. त्यामुळे थंडीची तीव्रता आणखी वाढणार आहे.\nजवाद वादळामुळे राज्यात निर्माण झालेले अवकाळी पावसाचे वातावरण असून अद्यापही काेकण आणि गोव्यात साेमवारी काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आहे. तापमान घसरल्यानंतर जिल्ह्यावर धुक्याची चादर पसरली जाण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात किमान तापमान १५ ते १८ अंश सेल्सिअस दरम्यान राहील असा अंदाज वर्तवला आहे.\nजळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा\nया बातम्या देखील वाचा\nमुलामुलींना स्वरक्षणाचे शिक्षण गरजेचे : डॉ.अश्विन सोनवणे\nनेहरू युवा केंद्रातर्फे नेताजी सुभाषचंद्र बोस, स्व.बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन\nपुंडलिक बडगुजर यां��े निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00707.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lifehackermarathi.com/married-quotes-in-marathi/", "date_download": "2022-01-23T21:19:08Z", "digest": "sha1:6VSUSYZVT4SXBRRXPXXCI4MXEQFS36MY", "length": 31407, "nlines": 196, "source_domain": "www.lifehackermarathi.com", "title": "Married Couple Quotes In Marathi - Lifehacker Marathi", "raw_content": "\nलग्न म्हणजे काय असतं | लग्न मराठी लेख\nसप्तपदीच्या सात फेऱ्या घेताना ची वाचणे जरी पाळली नाहीत तरी त्या वचनानं प्रमाणे जगायचं असतं…\nअगदी कुठल्याही परिस्तिथी मध्ये ‘मी कायम तुझ्यासोबत राहीन ‘ हे फक्त बोलून न दाखवता वेळ आल्यावर ते खार करून दाखवायच असतं ..\nनात एवढं घट्ट पाहिजे की समोरच्याने तुमच्याकडे बघितल्यावर बोलले पाहिजे की couples पाहिजेत तर अशे..\nदोन्ही घरातल्या माणसांना समजून त्यांच्यात मिसळण्याचे प्रयत्न केले पाहिजे जेणेकरून सगळी नाती जपून राहतील ..\nकधी भांडण झाली तर एकानी तरी शांत रहायचं असतं जेणेकरून तो राग जास्त न वाढता तिथेच संपून जाईल ..\nकधी ती अजारी असली का घरातील सगळी काम त्याने केली पाहिजेत आणि ते ही कुठलंही वाद न करता …\nआपल्याला ही वस्तू घरात पाहिजे की नको हे नीट ठरवलं पाहिजे ,ते पैसे कामाच्या वस्तुतः वापरले पाहिजे ..\nहल्लीच्या जगात एकाने काम करून भागत नाही म्हणून दोघेही काहीतरी काम करून आपल्या मुलांच future कस चांगलं होईल ह्याकडे लक्ष दिलं पाहिजे …\nदोघांनीही एकमेकांना अशे फक्त नवऱ्या बायको सारखं न वागता तुला काय enjoy करायचं आहे ते कर फक्त स्वतःला सांभाळून अस एकमेकांना सांगायला पाहिजे …\nत्या old boring couples सारखं न राहता दोघांनीही आपली life मस्त enjoy करायला पाहिजे …\nकधीतरी Romantic झाला की ,अरे आज मी एकच cup चहा बनवलाय ,चालेल आण एकत्र पियुयात ..😍\nलग्न तर सगळ्यांचीच होणार आहेत रे त्यात\nकाही शंखा नाही पण त्याआधी मस्त setteled व्हा life मध्ये ,\nप्रेम वेगरे जरूर करा पण त्या मागे तुमचं आयुष्य वाया नका घालवू रे ,\nपुढची 6 ते 7 वर्ष खूप महत्त्वाची आहेत आपल्यासाठी याच\nवर्षात एकत्र आयुष्य बनत नाही तर वाया जात ,\nवर्ष अशे पटापट निघून जातील तुम्हाला कळणार सुद्धा नाही\nम्हणून आता जे काही ठरवलं आहे ते करायला घ्या .✌️\nलग्न तर एक दिवसच असत पण तो\nआयुष्यभर कष्ट करतो त्या एक दिवसासाठी..❤️\nतुझ्या सोबत चालताना मीपण वचंन दिले आहेत की मी तुला नेहमी खुश ठेवीन आणि फक्त बाहेरून दाखवण्यापूरता नाही तर मनानी सुद्धा ..\nतुझ्या सोबत सात फेरे घेताना जशी ती गाठ घट्ट राहते तशी तुझ्या माझ्यातील गाठ पण घट्ट राहील खूप जन्म ..\nजशी तू माझी उष्टी हळद लावली आहेस तसच तू माझ्या अर्ध्या आयुष्याचा भाग हलका केला आहेस,\nतुझ्या सोबत चालताना खूप कठीण प्रसंग येतील पण ते शब्द मी कधीच मागे नाही घेणार जे तुला लग्नाच्या वेळेस दिले होते ,\nमला माहित आहे आई वडिलांना सोडून परक्या माणसांच्या घरी आपण एक दिवस सुद्धा नाही राहू शकत ,तुझं तर पूर्ण आयुष्य जाणार आहे ,तरी मी पूर्ण प्रयत्न करीन तुला घरच्यांची आठवण नाही येणार ते त्या दिवसापासून ..\nहा एवढं सोपं नसणार आहे माहीत आहे पण जबाबदारी आल्यावर बरोबर सगळं होत,आपण पण adjustment करायला लागतो त्याप्रमाणे ..\nतुझ्या बाबांना सांग लग्नाचं जास्त tension नका घेऊ ,काही problem आलं पैश्याच तर आपण एकत्र मिळून खर्च करू .\nअस होत की लग्नाच्या वेळेस कोणी ना कोणीतरी रागवत म्हणून सगळ्यांना सांभाळून घेईला लागेल ,कारण प्रश्न फक्त आपला नाही आहे तर आपल्या कुटुंबाचा सुद्धा आहे .\nते सगळं ठीक आहे फक्त तू नेहमी माझ्या सोबत रहा बाकी सगळं बघून घेऊन आपण ..❤️😊\nलग्ना आधी तरी सगलेच खूप promise करतात .\nपण तेच promise लग्ना नंतर का\nअपुरे राहतात ते कळत नाही…\nसाथ तुझी हवी .. | लग्न मराठी लेख\nअश्रू माझ्या डोळ्यात दिसताच अलगच हातानी पुसून जवळ घेणारा तू हवास ….\nचूक झाली तरी कधी न ओरडता सगळं सांभाळून घेण्यासाठी तू हवा…\nकधी Phone नाही उचलला म्हणून फुगून बसले तर मला मनवुन घेणारा तू हवा ..\nते promises वगैरे न देता direct घरी मागणी घालून मला तुझ्या घरी नेणारा तू हवास….\nकधी रागावून तू बसलीस की काहीतरी surprise घेऊन तुला खुश बघण्यासाठी तू हवीस..,\nमाझ्या सगळ्या गुण-दोषासकट मला Accept करण्यासाठी मला तू हवीस..\nकधी बाहेर फिरताना कोणी बघितला आणि मला विचार की ही कोण आहे तर मला गप बसून ‘बायको आहे मी याची काही problem आहे का ‘ अस स्पष्टपणे सांगण्यासाठी मला तू हवीस..\nदोघांनाही साथ लागते रे एकमेकांना अस Onside नाही टिकत जास्त वेळ …\nया नात्यात कधी कोणी मोठा किंवा छोटा नसतो ,दोघांनाही एकमेकांना सांभाळून घेयला लागतो तेव्ह नात टिकतं…\nसगळ्यांच नात असच तिकुदे अशी प्रार्थना करतो देवाकडे…❤️\nत्याचं नात कसलं सुंदर असतं ना दुःख तिला झाले का सवरणारा तो असतो ,इजा त्याला झाली का सांभाळून घेणारी ती असते .\nत्यांच्या मध्ये कधीच पैसा येत नाही कारन दोघांना आपापल्या जबाबदाऱ्या माहीत असतात म्हणून Adjustment करायला शिकले असतात.\nतिचे सगळ��� स्वभाव त्याला बरोबर माहीत असतात जेणेकरून ती कोणावर कधी रागावली की तो त्यांना जाऊन सांगतो\n” अहो तिचा स्वभावच तसा आहे थोडयावेळाने होईल ती Normal”\nआणि कधी कुठे गेल्यावर तो कधी कोणाशी नाही बोलल्यावर ती सांगते ” अहो त्यांचा स्वभाव शांत आहे जरा त्यांना जास्त बोलायला नाही आवडत “.\nआपल्याल मुलगा/मुलगी झाल्याचा सर्वात जास्त आनंदमध्ये स्वतःकडे पैसे नसतानाही ,मित्रांकडून पैसे घेऊन महागतले पेढे आणून सर्वांना वाटतो .\nकधी अचानक आपल्याल बायकोला एक साडी gift करतो ,तिच्या चेरीवरच आनंद बघण्यासाठी तेच तर लागतं ना सवसार चालवण्यासाठी .\nकधी आपल्या नवऱ्याचा पगारणी सगळं नाही भगत हे बघून ती पण घरत काहीतरी धंदा चालू करते जेणेकरून त्यांच्या मुलांच्या शिक्षणामध्ये कुठली अडचण नाही येणार .\nसवसार चालवणं एवढं पण सोपं नसतं जेवढं दिसत आणि जे ज्यांचं सगळं नीट चालू आहे त्यांच्या मागे त्याची खूप मेहनत असत ते आपल्याला दिसत नाही .\nतीला पण नवीन लग्न झाल्यावर खूप adjustment कराव्या लागतात कारण सगळ्यांच्या पद्धती वेगवेगळ्या असतात .\nनवऱ्याला सोडून ती जास्त कोणाला ओळखत नसते म्हणून सुरवातीला थोडास problems येतात सगळ्यांचे स्वभाव ओळकण्यास ..\nपहिला वचन ती असं मागते की की कुठल्याही धार्मिक कार्य करताना जसं आज मी तुमच्या बाजूला बसली आहे तस तेव्हा पण मी तुझ्यासोबत बाजूला असेन .\nदुसरा वचना ती बोलते की ज्याप्रमाणे आई-वडिलांचा सन्मान करतोस तसं माझ्याही आई-वडिलांचा सन्मान कर आणि त्यांचा आदर ठेव..,\nतिसऱ्या वचना मध्ये ती असं बोलते की मला आजपासून ते म्हातारपण पर्यत माझा नीट सांभाळ करत राहशील जर हे तुला मान्य असेल तर मी तुमच्यासोबत येण्यास तयार असीन.\nचोथ्या वाचनात ती अस बोलते की तू कुठल्याही कर्तृत्वा पासून पळू नही शकत आणि कुटुंबाचा सगळ्या गोष्टीचा सांभाळ तुम्ही करणार असाल तर मी तुमच्यासोबत येण्यास तयार असेन.\nती पाचवा वाचन अस मागते की तुझ्या सगळ्या पैश्याचा लेन-देणं किंवा त्या जोडून असलेल्या गोष्टी करत असताना माझ्याशी त्याविषयी नक्की चर्चा कर ही गोष्ट मान्य असेल तर मी तुमच्यासोबत येण्यास तयार असेन.\nसहाव वचन ती अस मागते की माझ्या मैत्रिणी किंवा आई-वडिलां समोर माझा अपमान कधी नही करणार आणि वाईट व्यसनांन पासून लांब राहशील ही गोष्ट मान्य असेल तर मी तुमच्यासोबत येण्यास तयार असेन.\nसातव वचन ती अस मागते की तू दुसऱ्या कुठल्या स्त्रीला ला बहिणीच्या किंवा आईच्या नजरेने बघशील आणि आपल्या दोघांमधे दुसऱ्या कोणत्याही व्यतीला आणणार नाहीस जर तूला मान्य असेल तर मी तुमच्यासोबत येण्यास तयार असेन.❤️🔥\nसवसार …❤️ | लग्न मराठी लेख\nतुम्ही प्रेम करता एकमेकांवर सगळं मान्य आहे त्या verification फक्त लग्न झाल्यावरच भेटतं ,\nफक्त msg वर propose accept करून काहिनाही होत रे त्यासाठी सात जन्मांचे फेरे घ्यावे लागतात .\nसवसार म्हणजे बैलगाडी ची दोन चाक असतात ,ते सोबत असतात तितपर्यंत सगळं ठीक असतं जेव्हा एक जरी चाक तुटलं पूर्ण सवसार उध्वस्त होतो .\nमी अस नाही बोलत की सवसार करणं अवघड असतं ,ते अवघड किंवा सोपं ते तुमच्यावर असतं तुम्ही एकमेकांना कशी साथ देता त्यावर अवलंबून असतं ..\nभांडण होतात ते सगळं normal आहे रे कारण दोन विचारांची माणसं एकत्र आल्यावर मतभेद तर असणारच पण त्याची हळू हळू सवय होऊन जाते .\nसुरवातीला आपल्याला त्यांच्या काही गोष्टी नाही पटत पण ती व्यक्ती तशीच आहे असं समजून आपण त्याच विचार करणं सोडून देतो ..\nप्रेम आणि लग्न यात खूप अंतर आहे रे ,सगळेच प्रेम करणारे लग्न नाही करत ,क्वचितच काही असतात जे पुढे जाऊन लग्न करतात …\nNormal life ते married life मध्ये लग्न हीच एक विधी असते जी आपलं आयुष्य बनवते किंवा बिघडवते ..\nएकदा लग्न झाल्यावर तुम्ही एकमेकांना दोष नाही देऊ शकत की यांच्यामुळे अस झालं किंवा यांची चुकी होती ,\nचूक दोघांचीही असते यात कारण टाळी फक्त एका हाताने नसते वाजत ना कधीच ..\nउलट सवसार पण अस करा लोकांनी पण नाव ठेवली पाहिजे की किती सुंदर couples आहेत हे ..\nसगळे फक्त अक्षदा टाका पुरताच तुमच्यासोबत असतील नंतर सवसार त्या दोघांनाच चालवावा लागतो ..❣️\nहल्ली लग्न म्हणजे काहीच नाही राहिलं आहे रे ,नात्याची कोणाला किंमतच राहिली नाही आहे ,पाहिजे तेव्हा लग्न कारतात थोडं काही झालं का लगेच divorse देतात ,\nलग्न म्हणजे सात जन्म साथ देयची वचनं दिलेली असतात की सुख दुःखात आम्ही सोबत राहू अशी वचनं घेतलेली असतात एवढं सोपं वाटलं का तुम्हाला लग्न ,\nकधी ती आजारी असली का तो कामाला सुट्टी घेऊन तिची काळजी घेईल हे माहीत असून की एक दिवसाचा पगार कापला जाईल कारन तिला कधीच एकटं नाही सोडणार अशी तिच्या बाबांना वचन दिलेलं असतं ,\nलग्न म्हणजे adjustment असते जे करतात दोघ एकमेकांसोबत त्यांच्या आवडी निवडी बाजूला ठेऊन जी परिस्तिथी ���हे त्यात का भगवायच ह्याच विचार करतात ,\nलग्न म्हणजे एक परीक्षा असते ज्यात सुरवातीचे प्रश्न सोपे असतात पण शेवटी कठीण प्रश्नांना कस सामोरं जायचं ह्याच उत्तर शोधायला लागतो .\nलग्न म्हणजे सांभाळून घेयचं असतं एकमेकांना मग ते चुका असो किंवा त्यांचा राग ,रुसवे ,फुगवे सगळं balance करावं लागतं .\nलग्न म्हणजे एक आंनद आपल्या जोडीदारासोबत पूर्ण आयुष्य घालवण्याच्या ,जे स्वप्न फक्त एकत्र बसून बघितले होते ते आता खरे करण्याची संधी .\nलग्न म्हणजे एक गोड अनुभव जो सगळ्यांना भेटणार आहेत ज्यांनी ही post वाचली आहे म्हणून tension घेऊ नका कोणी single नाही राहणार आहे ,सगळं नीट होईल आणि सगळं happy होईल .❤️\nती- तो आणि त्याचं सुरू झालेल सवसार आणि देवानी जुळून दिलेली नाती .\nआयुष्यभर एकत्र राहण्याचे घेतलेले वचन सगळयांच्या साक्षीने आणि घातलेल्या सात फेऱ्या सुखाच्या सवसारच्या .\nएक आनंद सगळयांच्या चेहऱ्यावरचा ,पाहुण्यांनी भरलेलं घर,\nछोट्या मुलांची किलबिल .\nसगळ्या गोष्टी नीट व्हाव्यात म्हणून आई-बाबांची चाललेली धडपड आणि आणि मनात थोडस लपवलेलं दुःख आपल्या मुलीच्या जाण्याच.\nअंगाला लावलेली हळद त्या सोबत गाणारी गाणी आणि सगळ्यांची केलेली सोय आणि नाचण्यासाठी आणलेला Dj.\nठरलेली लग्नाची वेळ आणि त्या सोबतच भडजीने गायलेल्या मंगलाष्टक सोबत लग्नच्या गाठी जुळलेल्या ..\nजेवणाला लागलेली रांग आणि आहेर देण्याची लागलेली घाई आणि आठवणी जपून ठेवण्यासाठी काढलेले photo.\nमाहेरून सासरकडे जाण्याची वेळ आणि बांधलेला बसत्या सोबत पोहोचलेली गाडी.\nडोळ्यात न समावणारे अश्रू सोबत दोघांनाही सुखी राहण्याच्या आशीर्वाद .❤️\nकधी लग्नात कोणच्या जेवणात कमी जास्त झालं असेल\nतर सांभाळून घ्या पण लगेच नाव ठेवत बसू नका ,\nत्या जेवणासाठी तिच्या किंवा त्याच्या वडिलांनी पूर्ण\nआयुष्यभर कष्ट करून पैसे कमावलेत आहेत ,\nलोकांना काय नाव ठेवायला जेव्हा वेळ\nस्वतःवर येते तेव्हा समजतं काय असतं ते …✌️\nलग्न करणे पण एवढी सोप्पी गोष्ट नसते ..\n7 जन्माची वचणं देयची असतात..❤️\nते वरवरचे Promise देऊन नाही चालत फक्त ..\nकाही जणांना खूप excitement असेल ना लग्नाची की आपलं पण लग्न व्हावं आपला पण सुखाचा सवसार व्हावा पण एवढं पण सोपं नसत रे ..\nकाही जणांना लग्नाची एवढी घाई काय असते काय माहीत ,\nअरे पाहिले पैसे कमवा की ज्याच्यातून तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत आयुष्य enjoy करू शकाल…✌️\nकरतात काही जण adjustment पण एवढी पण घाई करू नका की लग्न झाल्यानंतर दोन वेळा जेवायला काय बनवायचं याच पण विचार करावा लागेल…🔥\nखूप पैसा लागतो रे लग्न बोलल्यावर ,आणि परत काही कमी पडल का लोक मागून बोलायला तयारच असतात कारण त्यांना कुठे माहीत असतं आपल्या आई-वडिलांनी कशे पैसे कमावलेत ते …❤️\nलग्नाची एवढी पण घाई करू नका रे आपल्या आई-वडिलांकडे तेवढे पैसे आहेत का किंवा आपल्या पगारातून सगळं होईल का ते बघा पहिले…\nलग्न करताना फक्त आपलाच विचार नसतो करायचा रे कारण सगळ्यांना सोबत घेऊन लग्न पार पाडण्यास जी मजा आहे ती कशातच नाही …😊\nलोकांना वाटत लग्न झाल्यावर सगळं नीट होत पण ते तेव्हा जेव्हा तुमचे विचार तेवढेच mature असतील जेवढे तुमच्या जोडीदाराचे..❤️\nजेव्हा कधी लोक बदलतील तेव्हा तू माझी सुखद सावली होशील ना ,\nमाझ्या पाऊल खुणांनावर तू पाऊल ठेऊन चालशील ना ,\nसुखात सगळे असतील दुःखात सोबत असशील ना ,\nते जे लांबून आपल्यावर हसत होते त्याचं तोंड शांत करायला मला साथ देशील ना ,\nतुझं सगळं ऐकीन फक्त कधी मी stress मध्ये असल्यावर मला समजून घेशील ना ,\nगाडी वैगरे सगळं ठीक आहे पण कधी माझ्यासोबत 2 पावलं चालशील ना ,\nते जे sweet relationships अस नाव देतात त्याला तू लग्नाच्या नात्यात बदळशील ना ,\nमला नको हुंडा वैगरे पण लावलेल्या रोपाला चांगलं मोठं झाड करशील ना ,\nHotel ल जाऊ कधीतरी पण पैसे नसल्यावर थोडी adjustment करशील ना ,\nमला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे पण माझ्या आई-वडिलांचा पूर्ण विश्वास जिंकशील ना .\nकधी मी जास्त रागात असल्यावर नाही बोलणं होणार एखादं वेळेस\nपण मला हा msg दाखवशील ना ,\nमी कफजी busy असलो आणि तुला कधी कंटाळा आला घरात बसून तर चालना आज बाहेर जाऊया अस विचारशील ना ..🔥❤️\nदुःख येतील सवसारच्या वाटेवर तेव्हा त्या अश्रूंना आंनद अश्रुमध्ये\nबदलायचं काम तू करशील ना ..\nआपलं सवसार सुखाचा व्हावा असा पूर्ण प्रयत्न मी करिन पण तु पण त्या सवसारकाचा अर्धा वाटा उचशील ना ..\nशाळा,कॉलेज आणि काही आठवणी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00707.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.rasik.com/cgi_bin/display_categorized_books.cgi?skip=0&category=kumAravANgmaya&lang=marathi", "date_download": "2022-01-23T22:09:35Z", "digest": "sha1:ATGWA72KSMAN73UC7KMJ66WQSBPECGGY", "length": 7471, "nlines": 92, "source_domain": "www.rasik.com", "title": "Books in category kumAravANgmaya", "raw_content": "\nअमोल गोष्टी by सानेगुरुजी Add to Cart\nसंस्कारक्षम अशा लहान वयातच मुलांचा नैतिक शिकवण देणार्या थ ...\nसोन्याचा हंस by माधुरी ��िडे Add to Cart\nबालनाट्य स्पर्धेत बक्षिस प्राप्त झालेली उत्कंठाप्रधान रंगतदार एक ...\nदादागिरी मुर्दाबाद by माधुरी भिडे Add to Cart\nमुलांसाठी नाटिकानेपथ्य अगर साहित्याची आवश्यकता नाही ...\nही सुट्टी कशी घालवाल by मनोहर चंपानेरकर Add to Cart\nचंपानेरकर ह्यांची गणित विषयावर सुमारे शंभर पुस्तके प्रसिद्ध ...\nवेदातील गोष्टी - भाग १ व २ by वि. कृ. श्रोत्रिय Add to Cart\nवेद म्हणजे आपल्या प्राचीन पूर्वजांनी रचलेले आपले धर्मग्रंथ. हजा ...\nद स्मॉल टायगर्स ऑफ शेरगड by रणजित लाल Add to Cart\nशेरगड नावाच्या एका व्याघ्र अभयारण्याच्या शेजारी हे कथानक घडतं ...\nसैनिक हो, तुमच्यासाठी by डॉ. आनंद यादव Add to Cart\nयुद्धकाळात सारे राष्ट्र प्रादेशिक, राजकीय, धार्मिक, सामाजिक भेद वि ...\nबहुरंगी करमणूक भाग १ by रा. त्र्यं. रानडे Add to Cart\nसांगलीतील वालचंद इंजि. कॉलेजमधील प्राध्यापक कै. रा. त्र्यं. रान ...\nछोटा राजकुमार by आंतुआन द सॅंझुपेरि Add to Cart\nछोट्यांकरता, मोठ्यांकरता, तरण्याताठ्यांकरता, पोरासोरांकरता, थोरा ...\nखजिन्याचा शोध by भा. रा. भागवत Add to Cart\nगुप्त खजिन्याचे आकर्षण ज्याला नाही असा बाल-कुमार वाचक सापडणे दुर्मिळ\nबहुरंगी करमणूक भाग २ by रा. त्र्यं. रानडे Add to Cart\nसांगलीतील वालचंद इंजि. कॉलेजमधील प्राध्यापक कै. रा. त्र्यं. रान ...\nवनात ... जनात by अनिल अवचट Add to Cart\nअनिल अवचट यांचं नाव एक अवलिया म्हणून अवघ्या महाराष्ट्राला ठाऊक ...\nआम्ही असे घडलो by संपादित Add to Cart\nविविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींची जडण-घडण ... त्यांच्या स्वत ...\n३ पुस्तके कुमारांसाठी by हेमा लेले Add to Cart\nगोष्टी गमतीच्यानव्या नव्या गोष्टीछोटयांसाठी लोककथामुलांसाठी वे ...\nस्वदेश क्रांतीचे प्रणेते - चंद्रशेखर आझाद by प्रभाकर दिघे Add to Cart\nया पुस्तकात, चंद्रशेखर आझाद ह्याची ओळख, त्याचे कार्य, ते कसे ग ...\n (४ पुस्तकांचा संच) by डॉ. बाळ फोंडके Add to Cart\nचार पुस्तकांचा संच. डॉ. बाळ फोंडके यांच्या का, कसं\nफास्टर फेणे भाग १-२० by भा. रा. भागवत Add to Cart\nहा संच सध्या बाजारात मिळत नाही. फास्टर फेणे पुस्तकांची संपूर्ण यादी ...\nहॅरी पॉटर आणि हाफ ब्लड प्रिन्स by जे. के. रोलिंग Add to Cart\nहॅरी पॉटर उन्हाळ्याच्या सुट्टीत त्याच्या मावशी - काकांच्या घरी आलेला आ ...\nविज्ञान जमती by अरुण मांडे Add to Cart\nबालसाहित्य म्हणजे फक्त कावळा, पोपट, कुत्रा, माकड आणि जादू नव्हे. त्य ...\nचित्रग्रीव - एका कबूतराची कथा by मारुती चितमपल्ली Add to Cart\nभा��तात अनेक शतकांपासून मनोरंजनासाठी कबूतरे पाळण्याची प्रथा ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00707.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"}
+{"url": "https://jalgaonlive.news/20-trains-running-from-bhusawal-division-canceled/", "date_download": "2022-01-23T21:44:22Z", "digest": "sha1:DPP3JS2BRUJRFGIQZPPAZMVWNAMONWCY", "length": 6683, "nlines": 98, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "प्रवाशांनो लक्ष द्या : भुसावळ विभागातून धावणाऱ्या २० गाड्या रद्द | Jalgaon Live News", "raw_content": "\nप्रवाशांनो लक्ष द्या : भुसावळ विभागातून धावणाऱ्या २० गाड्या रद्द\nWritten By चेतन पाटील\n रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. बिलासपूर विभागात चौथी लाईन कनेक्टिव्हीटीचे काम प्रशासनाने हाती घेतले असून यामुळे भुसावळ विभागातून बिलासपूरकडे जाणाऱ्या तब्बल २० मेल, एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. परिणामी प्रवाशांचे हाल होतील.\nबिलासपूर येथील कामामुळे रद्द केलेल्या गाड्यांमध्ये १२८७० अप हावडा ते मुंबई १० डिसेंबर, १२८६९ डाउन मुंबई ते हावडा ही गाडी १२ डिसेंबर, वलसाड-पुरी (२२९०९) ही गाडी ९ डिसेंबर, पुरी-वलसाडी ही गाडी १२ डिसेंबर, संत्रागाची ते पुणे ही गाडी ४ डिसेंबर, पुणे-संत्रागाची ही गाडी ६ डिसेंबर, हटिया-लाेकमान्य टिळक टर्मिनस ही गाडी ४ डिसेंबर, एलटीटी-हटिया ही गाडी ६ डिसेंबर, पुरी-एलटीटी ही गाडी ७ डिसेंबर, एलटीटी-पुरी ही गाडी ९ डिसेंबर, भुवनेश्वर-एलटीटी ही गाडी ६ व ९ डिसेंबर, एलटीटी-भुवनेश्वर ही गाडी ८ व ११ डिसेंबर, कामाख्य-एलटीटी ४ डिसेंबर, एलटीटी-कामाख्य ७ डिसेंबर, हावडा ते मुंबई ५ डिसेंबर, मुंबई-हावडा ही गाडी ७ डिसेंबर, तर एलटीटी-शालिमार ही गाडी ८ डिसेंबरला रद्द असेल.\nयाशिवाय शालिमार ते एलटीटी १० डिसेंबर, पोरबंदर-संत्रागाची ३ डिसेंबर, संत्रागाची-पोरबंदर ही गाडी ५ डिसेंबरला रद्द केली आहे. प्रवाशांनी या बदलाची नाेंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. दरम्यान, आधीच एसटीचा संप, त्यात महत्वाच्या रेल्वे गाड्या रद्द होणार असल्याने प्रवाशांची गैरसोय होऊ शकते.\nजळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा\nया बातम्या देखील वाचा\nकाेम्बिंग ऑपरेशन, ७ अटकेत तर ९ जणांना बजावले समन्स\nसुटाबुटात चारचाकीने आलेल्या चोरट्यांचा भरदिवसा, भरवस्तीत डल्ला, लाखोंचा ऐवज लंपास\nसुनसगाव स्फोट : दोन्ही मयत कामगारांवर अंत्यसंस्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00708.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://jalgaonlive.news/rs-1000-each-to-forest-range-officer-from-rti/", "date_download": "2022-01-23T21:23:48Z", "digest": "sha1:7X7SY462Q4PBCF3ZXWSFWDA63WTEI7SS", "length": 15567, "nlines": 99, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "बापलेकाने माहिती अधिकारात वन अधिकाऱ्यांना फोडला घाम | Jalgaon Live News", "raw_content": "\nबापलेकाने माहिती अधिकारात वन अधिकाऱ्यांना फोडला घाम\nWritten By चेतन पाटील\n माहितीचा अधिकार सन २००५ माहिती वेळेवर न उपलब्ध करून दिल्याने राज्य माहिती आयुक्त के एल विष्णोई यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी एरंडोल जन माहिती अधिकारी बी.एस. पाटील यांना ३ हजार रुपये तर मुक्ताईनगर प्रादेशिक वडोदा, जामनेर, चाळीसगाव ‘पाचोरा, वनपरिक्षेत्र अधिकारी यांना प्रत्येकी १ हजार रुपयाचा दंड ठोठावल्याने जिल्ह्यातील वनविभागात एकच खळबळ उडाली आहे.\n३ ऑगस्ट १८ रोजीच्या अर्जानुसार एक एप्रिल १६ ते ३१ ऑगस्ट १८ या कालावधीत एरंडोल वनक्षेत्रात संयुक्त वनव्यवस्थापन समिती व राज्य योजना अंतर्गत वरखेडी, उमर्दे, दगडी सबगव्हाण, विखरण ,गालापूर या समित्यांच्या कामाकरता प्राप्त झालेला निधी व विभागीय कार्यालयात सादर करण्यात आलेला रोख लेखा त्यांच्या खर्चाच्या प्रमाणात काकांच्या सप्त छायांकित प्रती व आदेशाच्या प्रतीची माहिती माहितीच्या अधिकारान्वये खालील शहा कादर शहा मुक्काम पोस्ट किनगाव तालुका यावल यांनी तसेच त्यांचा मुलगा सद्दाम शहा खालील शहा यांनी तीन ऑगस्ट १८ रोजीच्या माहिती अर्जन वय १ नोव्हेंबर १५ ते ३१ ऑगस्ट १७ या कालावधीतील अनुसूचित झाडे वगळून इतर झाडां करिता मालकी प्रकरणात लाकूड वाहतुकीकरिता दिलेल्या मंजुरीच्या आदेशाची प्रत व त्या मध्ये जिल्हाधिकारी प्रांत व तहसीलदार यांनी वृक्षतोडीसाठी दिलेल्या परवानगी आदेशाची माहिती मागितली होती. मात्र तत्कालीन जन माहिती अधिकारी तथा वनपरिक्षेत्र अधिकारी एरंडोल डी एस पाटील यांनी अपील व रती यांच्या दिनांक ३ ऑगस्ट १८ रोजीच्या माहिती अर्जात अनुसरून प्रथम अपील निर्णयानंतर ही माहिती पुरविली नाही याविरुद्ध शास्ती ची कार्यवाही का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा आयोगासमोर तात्काळ सादर करावा अन्यथा त्याची काहीही म्हणणे नाही असे गृहीत धरून आदेश कायम केले जाऊ शकतील असे आदेशात नमूद करण्यात आले होते.\nत्यात डी एस पाटील यांनी आयोगाकडे २६ जुलै २१ रोजी च्या पत्रान्वये टपालाद्वारे लेखी खुलासा सादर करून असे नमूद केले आहे की १० सप्टेंबर १८ रोजी च्या ���त्रान्वये कार्यालयात माहिती हॉलीवुड कोण आर्थ उपस्थित राहणे बाबत कळवले होते प्रथम अपील आदेशानुसार दहा दिवसात माहिती पुरवण्या बाबतची निर्देश दिले होते परंतु सदर कालावधीत शासनाची १३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमावर शासनाचा पुरेपूर भर असल्याने सदर कार्यक्रम अत्यंत प्रभावीपणे यशस्वी होण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून सारखी तगादे सुरू होते असे उत्तर देऊन खुलासा देण्यात आला होता. मात्र बी एस पाटील यांनी अपीलवरती यांना हेतूपुरस्पर गेल्याची स्पष्ट करण्यात आले होते. त्यांचा खुलासा राज्य माहिती अधिकारी यांनी अमान्य करून त्यांच्यावर अधिनियमातील कलम २० (१) नुसार शास्तीची कार्यवाही करण्याची कारवाई केली. त्यानुसार त्यांचे विरुद्ध माहितीचा अधिकार अधिनियम २००५ चे कलम वीस एक अन्वय रुपये ३००० शास्ती ची कार्यवाही करण्यात येत असल्याचे आदेश निर्गमित करून या रकमेचा भरणा ७० इतर प्रशासनिय सेवा, ६० इतर सेवा, ८०० इतर जमा रक्क मा, १८ माहितीचा अधिकार ( oo ७०,०१६,१ )या शीर्षकाखाली जमा करण्याची कार्यवाही करावी असे आदेश राज्य माहिती आयुक्त खंडपीठ नाशिक के एल विष्णोई यांनी २१ ऑक्टोबर २१ रोजी काढले आहे.\nतसेच सद्दाम शहा खलील शहा मुक्काम पोस्ट किनगाव तालुका यावल यांनी ३ आक्टोबर १८चा माहिती अधिकार ३१ ऑगस्ट १७ या कालावधीतील विभागीय कार्यालयाने अनुसूचित झाडे (साग ,खैर इत्यादी )वगळून इतर झाडां करता मालकी प्रकरणात लाकूड वाहतुकी करता दिलेल्या मंजुरीचे आदेशाची प्रत व त्याप्रमाणे जिल्हाधिकारी प्रांत व तहसीलदार यांनी वृक्षतोडीसाठी दिलेल्या परवानगी आदेशाच्या प्रती ची माहिती माहितीच्या अधिकारात मागितली होती.\nतत्कालीन जन माहिती अधिकारी तथा वनपरिक्षेत्र अधिकारी जळगाव, जामनेर पाटील मुक्ताईनगर बच्छाव, वढोदा श्री चव्हाण, पाचोरा श्री मोरे, अतिरिक्त कार्यभार ,पारोळा दसरे यांनी अपील आर्थी यांचा ३ ऑक्टोबर १७ रोजीच्या माहिती अर्ज ला अनुसरून विहित मुदतीत तसेच प्रथम अपिलाच्या निर्णयानंतरही माहिती वस्तुस्थितीदर्शक उत्तर पुरविली नाही या अनुषंगाने या प्रकरणांमध्ये केलेल्या अपिलान वरती माहिती न मिळाल्याने राज्य माहिती आयोग के एल बिश्नोई यांनी जामनेर प्रादेशिक समाधान पाटील यांनी त्या अनुसरून माजी वनपरिक्षेत्र अधिकारी जामनेर म्हणून नियुक्ती झालेली नव्हती सदर पदावर ती २४ जानेवारी अठरा रोजी नव्यानेच नियुक्ती झाली असल्याने माहिती अधिकारात मागणी केलेली माहिती पुरवणे याबाबतचे आदेश माझ्या नियुत्तीची सुरुवातीचे कालावधीतील असल्याने अनावधानाने अपील माहिती पुरविण्याची राहून गेले आयोगाकडे अपील सुनावणी आदेशानुसार कार्यालयातील उपलब्ध २०पृष्ठांची माहिती नोंदणीकृत पोच देय डाकेने पुरवली आहे असा खुलासा केलेला होता तरी इतर वन अधिकाऱ्यांनी सुद्धा असेच खुलासे सादर केले होते तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी वडोदा अ .वि .चव्हाण, ; वनपरिक्षेत्र अधिकारी तथा जन माहिती अधिकारी जामनेर समाधान पाटील, चाळीसगाव येथील वनपरिक्षेत्र अधिकारी संजय मोरे ,पारोळा वनपरिक्षेत्राधिकारी आ एस दसरे, मुक्ताईनगर वनपरिक्षेत्र अधिकारी आशुतोष बच्छाव यांना प्रत्येकी एक हजार रुपये अशी शास्तीची कारवाई करण्याचे ठोठावले असल्याने जिल्ह्यात माहितीच्या अधिकारात वेळेवर माहिती न देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केल्याने एकच खळबळ उडाली असून माहितीचा अधिकार २००५ मधील कलम १९ ( ३ ) अन्वये दाखल केलेले अपील अधिकाऱ्यांना तसे महागात पडले हे यावरून स्पष्ट झाले आहे\nजळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा\nया बातम्या देखील वाचा\nआडगावात गटारीच्या पाण्यावरून एकाला मारहाण; ५ जणांविरोधात गुन्हा\nधक्कादायक : अज्ञात भामट्याने शेतकर्याच्या शेतातील चक्क १५०० केळीचे झाडे कापले\nअॅड.शुभांगी पाटील यांचा देवकांत पाटलांच्या वतीने सत्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00708.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.nilkantheshwarsamachar.page/2020/04/RwY7b2.html", "date_download": "2022-01-23T22:22:51Z", "digest": "sha1:CBST4OGHJWVAF2FQHASTTHPTVTS3JK3X", "length": 12217, "nlines": 27, "source_domain": "www.nilkantheshwarsamachar.page", "title": "जनतेच्या स्वास्थ्यासाठी पोलिसांनी विसरली तहान आणि भूक नागरिकानो विनाकारण रस्त्यावर येऊ नका उदगीर (विक्रम हलकीकर) देशभरात कोरोना विषाणूचा फैलाव दररोज वाढत असून आपल्या शहरातील नागरिकांना या विषाणू ची बाधा होऊ नये व जनतेचे स्वास्थ्य चांगले रहावे यासाठी उदगीरच्या पोलिसांनी तहान व भूक विसरली असून पोलीस तुमच्यासाठी रस्त्यावर उन्हातान्हात उभे आहेत, तेव्हा नागरिकानो आता विनाकारण रस्त्यावर येऊ नका असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. [ ] कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव गेल्या आठ दिवसापासून दैनंदिन वाढत आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ एप्रिल पर्यंत देशात लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात संचारबंदी लागू केली. कोरोना चा प्रादुर्भाव वाढत असताना नागरिक मोठ्या प्रमाणात विनाकारण रस्त्यावर येत आहेत. शहरातील नागरिकांना या विषाणूची बाधा होऊ नये यासाठी गेल्या आठ दिवसापासून उदगीरची पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. पोलिसांनी यापूर्वीच कर्नाटक सीमा सील करून इतर राज्यातुन नागरिक उदगीरकडे येणार नाही याची काळजी घेतली. गेल्या आठ दिवसापासून शहरातील मुख्य रस्त्यावर उन्हातान्हात थांबून पोलीस कर्मचारी नागरिकांना रस्त्यावर फिरण्यास अटकाव करीत आहेत. मात्र अनेक टवाळखोर युवक व काही नागरिक काही तरी निमित्ताने रस्त्यावर येत असल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढत आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी मधुकर जवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कर्मचारी आपली सेवा बजावत आहेत. [ ] पोलीस अधिकारी व कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता कुटुंबाचा विचार न करता नागरिकांच्या निरोगी स्वास्थ्यासाठी आपली भूक व तहान विसरून रस्त्यावर थांबून आहेत. आज परिस्थितीत पोलीस हे जनतेसाठी देवदूत असून जनतेनी त्यांना सहकार्य करण्याची गरज निर्माण झाली आहे. [ ] कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू असताना नागरिकांनी स्वतःच्या आरोग्यासाठी स्वतःच सांभाळणे आवश्यक असून आम्ही तुमच्यासाठी रस्त्यावर आहोत तुम्ही घरातच बसून सहकार्य करावे असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी मधुकर जवळकर व पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांनी केले आहे.", "raw_content": "\nजनतेच्या स्वास्थ्यासाठी पोलिसांनी विसरली तहान आणि भूक नागरिकानो विनाकारण रस्त्यावर येऊ नका उदगीर (विक्रम हलकीकर) देशभरात कोरोना विषाणूचा फैलाव दररोज वाढत असून आपल्या शहरातील नागरिकांना या विषाणू ची बाधा होऊ नये व जनतेचे स्वास्थ्य चांगले रहावे यासाठी उदगीरच्या पोलिसांनी तहान व भूक विसरली असून पोलीस तुमच्यासाठी रस्त्यावर उन्हातान्हात उभे आहेत, तेव्हा नागरिकानो आता विनाकारण रस्त्यावर येऊ नका असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. [ ] कोरोना या विष��णूचा प्रादुर्भाव गेल्या आठ दिवसापासून दैनंदिन वाढत आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ एप्रिल पर्यंत देशात लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात संचारबंदी लागू केली. कोरोना चा प्रादुर्भाव वाढत असताना नागरिक मोठ्या प्रमाणात विनाकारण रस्त्यावर येत आहेत. शहरातील नागरिकांना या विषाणूची बाधा होऊ नये यासाठी गेल्या आठ दिवसापासून उदगीरची पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. पोलिसांनी यापूर्वीच कर्नाटक सीमा सील करून इतर राज्यातुन नागरिक उदगीरकडे येणार नाही याची काळजी घेतली. गेल्या आठ दिवसापासून शहरातील मुख्य रस्त्यावर उन्हातान्हात थांबून पोलीस कर्मचारी नागरिकांना रस्त्यावर फिरण्यास अटकाव करीत आहेत. मात्र अनेक टवाळखोर युवक व काही नागरिक काही तरी निमित्ताने रस्त्यावर येत असल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढत आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी मधुकर जवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कर्मचारी आपली सेवा बजावत आहेत. [ ] पोलीस अधिकारी व कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता कुटुंबाचा विचार न करता नागरिकांच्या निरोगी स्वास्थ्यासाठी आपली भूक व तहान विसरून रस्त्यावर थांबून आहेत. आज परिस्थितीत पोलीस हे जनतेसाठी देवदूत असून जनतेनी त्यांना सहकार्य करण्याची गरज निर्माण झाली आहे. [ ] कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू असताना नागरिकांनी स्वतःच्या आरोग्यासाठी स्वतःच सांभाळणे आवश्यक असून आम्ही तुमच्यासाठी रस्त्यावर आहोत तुम्ही घरातच बसून सहकार्य करावे असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी मधुकर जवळकर व पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांनी केले आहे.\nApril 01, 2020 • विक्रम हलकीकर\nश्री हावगीस्वामी महाविद्यालयातील बारावीच्या निकालाची उज्ज्वल परंपरा कायम.\nJuly 17, 2020 • विक्रम हलकीकर\n*महाराष्ट्र महाविद्यालयात कृषी दिनानिमित्त वृक्षारोपन\nJuly 01, 2021 • विक्रम हलकीकर\nमतदार यादीतील नाव वगळणे, समाविष्ठ करणे व दुरुस्ती करुन घेण्याचे आवाहन\nउदगीर शहरामध्ये पर्यावरण,आरोग्य संवर्धन आणि प्रदूषमुक्तीसाठी आयोजित भव्य सायकल रलीमध्ये उदगीरकरांनी सहभागी व्हावे मुख्याधिकारी भारत राठोड\n*राज्यमंत्री बनसोडे यांची उदगिरकरांना वाढदिवसाची भेट* *तालुक्यात नागरिकांच्या सोयीसाठी तलाठी भवन व मंडळ अधिकाऱ्यांचे कार्यालयाला मंजुरी*\nJuly 01, 2021 • विक्रम हलकीकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00708.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://mr.zhanfan-jingan.com/manifold/", "date_download": "2022-01-23T22:19:22Z", "digest": "sha1:DZBS352DMJ4XTJQAODJZ6K3WLU4WNZQM", "length": 5531, "nlines": 164, "source_domain": "mr.zhanfan-jingan.com", "title": "मॅनिफोल्ड निर्माता आणि पुरवठादार - चीन मॅनिफोल्ड फॅक्टरी", "raw_content": "\nस्टेनलेस स्टील बॉल घाला\nस्टेनलेस स्टील केग कपलर\nस्टेनलेस स्टील अल्ट्रासोनिक वॉटर मीटर\nस्टेनलेस स्टील वॉटर मीटर भाग\nस्टेनलेस स्टील वॉटर मीटर बॉडी\nस्टेनलेस स्टील वॉटर मीटर कनेक्टर\nस्टेनलेस स्टील वॉटर मीटर फिटिंग कव्हर\nस्टेनलेस स्टील वॉटर मीटर प्रेसिंग रिंग\nस्टेनलेस स्टील बॉल घाला\nस्टेनलेस स्टील केग कपलर\nस्टेनलेस स्टील अल्ट्रासोनिक वॉटर मीटर\nस्टेनलेस स्टील वॉटर मीटर भाग\nस्टेनलेस स्टील वॉटर मीटर बॉडी\nस्टेनलेस स्टील वॉटर मीटर कनेक्टर\nस्टेनलेस स्टील वॉटर मीटर फिटिंग कव्हर\nस्टेनलेस स्टील वॉटर मीटर प्रेसिंग रिंग\nझेडएफ 1007 फेमेल ड्राई-डायल वाटे ...\nस्टेनलेस स्टील केग कपलर\nस्टेनलेस स्टील प्रचंड कंपनसंख्या असलेल्या (ध्वनिलहरी) ...\nस्टेनलेस स्टील वॉटर मीटर ...\nमूळ ठिकाण: झेजियांग, चीन,\nबंदर: निंगबो / शंघाई\nसाहित्य: स्टेनलेस स्टील 201/304\n© कॉपीराइट - 2010-2019: सर्व हक्क राखीव.\nस्टेनलेस स्टील केग कपलर\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00709.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"}
+{"url": "https://barshilive.com/36-corona-patients-found-in-barshi-taluka-on-sunday-one-deceased-the-total-figure-at-1270/", "date_download": "2022-01-23T21:24:49Z", "digest": "sha1:LVSKA6FYSI2I4L5X4Y2BZSQNL3IMJ6AC", "length": 8104, "nlines": 96, "source_domain": "barshilive.com", "title": "बार्शी तालुक्यात रविवारी आढळले ३६ कोरोना रुग्ण; एक मयत,एकूण आकडा 1270 वर", "raw_content": "\nHome आरोग्य बार्शी तालुक्यात रविवारी आढळले ३६ कोरोना रुग्ण; एक मयत,एकूण...\nबार्शी तालुक्यात रविवारी आढळले ३६ कोरोना रुग्ण; एक मयत,एकूण आकडा 1270 वर\nबार्शी तालुक्यात रविवारी आढळले ३६ कोरोना रुग्ण; एक मयत,एकूण आकडा 1270 वर\nबार्शी : शहर व तालुक्यात कोरोना बाधित रुग्ण वाढतच असुन दररोज बाधित रुग्णांची भर पडत असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाणातही वाढ झाली आहे. रविवार दि. ९ रोजी आलेल्या अहवालात ३६ रुग्ण वाढले आहे तर ४६ रुग्ण बरे होवून घरी परतले आहे.तर एक मयत झाला आहे.\nआमच्या फेसबुक पेज ला लाईक करा\nकोरोनाचा संसर्ग शहरासह तालुक्यात ग्रामिण भागातही बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे आलेल्या अहवालात बार्शी शहरातील २३२ जणांचे रिपोर्ट आले असुन त्यापैकी २११ रिपोर्ट निगेटिव्ह आले तर मंगळवार पेठ ३, सनगर गल्ली ३, भीमनगर ३, गाडेगाव रोड ३, झाडबुके मैदान २ ,दत्तनगर १, आझाद चौक १,धर्माधिकारी प्लॉट १\nकसबा पेठ १, वाणी प्लॉट १, हांडे गल्ली १, सोलापुर रोड १, असे २१ जण पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली तरग्रामिणमधे २३४ जणांचे रिपोर्ट आले असुन त्यापैकी २१९ रिपोर्ट निगेटिव्ह आले तर चारे १, गाताचीवाडी १, कव्हे १, घारी ४, खामगाव १, पानगाव १, कांदलगाव १, उक्कडगाव १\nधामणगाव दु १, सुर्डी ३ असे १५ जण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळाले . प्राप्त अहवालात एकुण ३६ रुग्ण वाढ झाल्याने तालुक्यात एकुण १२७० रुग्ण संख्या झाली आहे.\nएकीकडे रुग्ण वाढ होत आहे तर दुसरीकडे कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे.एकुण १२७० रुग्ण संख्यापैकी ८३० रुग्ण बरे झाले आहेत तर ३९५ जणांवर उपचार सुरु आहे .तर आज पर्यंत ४५ रुग्ण मयत झाले आहेत .\nPrevious articleपंढरपूर तालुक्यात तब्बल 110 कोरोना पॉझिटिव्ह\nNext articleमला पुन्हा आई व्हायचं आहे… वाचावा असा लेख\nबार्शीत श्री गणेश रोड गणेश मंडळाच्या सहकार्याने लसीकरण शिबीर\nदेवळालीत स्मशानशांतता, लोकप्रतिनिधीच करतात अंत्यविधी\nबार्शी तालुक्यातील कोविड-लसीकरण सुरळीतपणे राबवा- तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी मार्गदर्शक सुचना केल्या जाहीर\nवैरागच्या विकासासाठी भूमकर यांच्या पाठीशी ताकद उभी करणार-रोहित पवार\nवृक्ष संवर्धन समिती च्या वतीने गच्चीवरील बाग तसेच परसबाग स्पर्धेच आयोजन\nनिमित्त बार्शीतील कथित शेअर घोटाळ्याचे : रोडपती…. करोडपती…. वाचा सविस्तर-\n अलीपुर रोड परिसरातून महिलेचे गंठण भरदिवसा लंपास; २ जणां विरुद्ध...\nसोलापुरात शेततळ्यात बुडून आईसह दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू\nवैराग मध्ये एक पतिपत्नी विजयी तर एक पतिपत्नी पराभूत\nचिंताजनक: बार्शीत तीन दिवसात २७१ नवे कोरोना रुग्ण सापडले\nराष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष काका साठेंनी झेडपीच्या आवारात लगावली एकाच्या ‘कानाखाली’ |...\nवैराग नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या निरंजन भूमकरांची एकहाती झेंडा-भाजप चार तर शिवसेना...\nबार्शी शेअर मार्केट घोटाळा: विशाल फटे याला 10 दिवसांची पोलीस कोठ��ी;...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00709.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh/shivsena-supports-upa-under-congress-targets-new-anti-bjp-alliance-of-opposition-parties-pmw-88-2705265/?utm_source=ls&utm_medium=article3&utm_campaign=relatedstories", "date_download": "2022-01-23T21:07:43Z", "digest": "sha1:Y2SY2OU6544AB336EKXS3T4EN7GTR3NU", "length": 20669, "nlines": 248, "source_domain": "www.loksatta.com", "title": "shivsena supports upa under congress targets new anti bjp alliance of opposition parties | यूपीए मान्य नसणाऱ्यांनी जाहीरपण सांगावं, पडद्यामागून गुटरगूं करू नये - शिवसेना", "raw_content": "सोमवार, २४ जानेवारी, २०२२\nयूपीए मान्य नसणाऱ्यांनी जाहीरपणे सांगावं, पडद्यामागून गुटरगूं करू नये – शिवसेना\nयूपीए मान्य नसणाऱ्यांनी जाहीरपणे सांगावं, पडद्यामागून गुटरगूं करू नये – शिवसेना\nयूपीएशिवाय तिसऱ्या आघाडीच्या प्रयत्नांवर शिवसेनेनं तीव्र आक्षेप घेतला आहे. यावरून भाजपा विरोधी पक्षांवर निशाणा साधला आहे.\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nउद्धव ठाकरे (संग्रहीत छायाचित्र)\nदेशात भाजपासमोर यूपीएशिवाय नवी विरोधकांची आघाडी उभी करण्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. ममता बॅनर्जींच्या मुंबई दौऱ्यातून त्याचा ‘शुभारंभ’ झाल्याचं देखील बोललं जात आहे. खुद्द शरद पवारांनी त्याला दुजोरा दिल्यामुळे आणि पवारांसमोरच ममतादीदींनी “देशात यूपीए अस्तित्वात नाही”, असं विधान केल्यामुळे त्याला दुजोराच मिळाला आहे. पण शिवसेनेने मात्र काँग्रेसच्याच नेतृत्वाखालील यूपीएचं जोरदार समर्थन केलं आहे. सामनामधील अग्रलेखातून काँग्रेसला वगळून नवीन आघाडी उभी करण्याच्या प्रयत्नांवर आक्षेप घेण्यात आला आहे.\nदुसरी आघाडी म्हणजे भाजपाला मदत\nदेशात यूपीएला वगळून दुसरी आघाडी उभी करणं म्हणजे भाजपाला मदत करण्यासारखंच असल्याची भूमिका सामनाच्या अग्रलेखात मांडण्यात आली आहे. “मोदींच्या पक्षाला आज एनडीएची गरज नाही, पण विरोधकांना यूपीएची गरज आहे, यूपीए समांतर दुसरी आघाडी स्थापन करणे हे भाजपाचे हात बळकट करण्यासारखेच आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए कुणाकुणाला मान्य नाही, त्यांनी जाहीरपणे हात वर करावेत. पडद्यामागून गुटरगूं करू नये”, असं शिवसेनेकडून सुनावण्यात आलं आहे.\nओमायक्रॉन समूह संसर्गाच्या टप्प्यावर; ‘इन्साकॉग’च्या अहवालातील इशारा\nप. बंगालमध्ये भाजपच्या खासदारावर दगडफेक\nराष्ट्रध्वजाच्या अभिवादनार्थ ७३ किलोमीटरची दौड\nउत्तर प्रदेशात लवकरच ‘वैदिक रंगा’चे उत्पादन\n“…तर भाजपाला समर्थ पर्याय द्यायच्य�� बाता कुणी करू नयेत”, शिवसेनेनं विरोधकांनाच दिल्या कानपिचक्या\nदरम्यान, विरोधकांच्या आघाडीसंदर्भातल्या चर्चेतच वेळ घालवला जात असल्याचं शिवसेनेनं अग्रलेखात म्हटलं आहे. “एकदा तरी सोनिया गांधी किंवा राहुल गांधींनी समोर येऊन यूपीएचं तुम्ही काय करणार हे सांगायला हवं. यूपीए नसेल तर दुसरं काय हे सांगायला हवं. यूपीए नसेल तर दुसरं काय या चर्चेतच सध्या वेळ घालवला जात आहे. ज्यांना विरोधकांची भक्कम आघाडी हवी आहे, त्यांनी स्वत: पुढाकार घेऊन यूपीएच्या मजबुतीसाठी प्रयत्न करायला हवेत. काँग्रेसशी ज्यांचे मतभेद आहेत, ते ठेवूनही यूपीएची गाडी पुढे ढकलता येईल”, असं अग्रलेखात म्हटलं आहे.\nभाजपाविरोधी राष्ट्रीय आघाडीत काँग्रेस असेल का शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…\n“भाजपाला पर्यायाच्या बाता कुणी करू नयेत”\n“ममता बॅनर्जी यांच्या मुंबई भेटीनंतर विरोधी पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. निदान शब्दांचे हवाबाण तरी सुटत आहेत. भारतीय जनता पक्षासमोर समर्थ पर्याय उभा करायला हवा यावर एकमत आहेच. पण कोणी कोणाला बरोबर घ्यायचे किंवा वगळायचे यावर विरोधकांत अखंड खल सुरू आहे. विरोधकांतच ऐक्याचा किमान समान कार्यक्रम तयार होणार नसेल तर भाजपास समर्थ पर्याय देण्याच्या बाता कोणी करू नयेत. आपापली राज्ये व पडक्या, मोडक्या गढय़ा सांभाळीत बसावे की एकत्र यावे यावर तरी किमान एकमत होणे गरजेचे आहे. त्या ऐक्याचे नेतृत्व कोणी करावे तो पुढचा प्रश्न”, असं देखील अग्रलेखातून शिवसेनेनं सुनावलं आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nमराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.\nओडिशा, आंध्र प्रदेशाला ‘जवाद’ चक्रीवादळाचा धोका ; किनारपट्टी भागांत मुसळधार पाऊस\nभिवंडीत स्वबळावर काँग्रेसचा झेंडा फडकवा-पटोले\nभारत-आफ्रिका एकदिवसीय मालिका : भारताची पाटी कोरी; निसटत्या विजयासह आफ्रिकेचे एकदिवसीय मालिकेत वर्चस्व; चहरची झुंज अपयशी\nमहिला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धा : यजमान भारताचे आव्हान संपुष्टात; १२ फुटबॉलपटू करोनाबाधित झाल्याने चायनीज तैपेईविरुद्धचा सामना रद्द\nटाटा स्टील मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धा : विदित, प्रज्ञानंद पराभूत; अर्जुन अग्रस्थानी\n‘भाजपची आणीबाणी मोडून काढूया’ उद्धव ठाकरे यांचा घणाघात; देशव्यापी पक्षविस्ताराचे शिवसैनिकांना आवाहन\nयंदा कठोर उपाययोजना की लोकानुनय; ‘लोकसत्ता विश्लेषण’ कार्यक्रमातून अर्थसंकल्पाचा वेध\nमुंबईवर धूलिकणांचे मळभ; तापमानात मोठी घट\nशाळा आजपासून; नियमांबाबत संभ्रम; शिक्षण आणि आरोग्य विभागाच्या धोरणांमध्ये विसंगती\nओमायक्रॉन समूह संसर्गाच्या टप्प्यावर; ‘इन्साकॉग’च्या अहवालातील इशारा\nमध्य वैतरणा धरणावर ऊर्जा प्रकल्पाची निर्मिती; पालिका स्तरावर देशातील पहिला उपक्रम : १०० मेगावॉटची क्षमता\nमुंबईत सुमारे ८८ टक्के रुग्ण ओमायक्रॉनचे; कस्तुरबा प्रयोगशाळेतील जनुकीय अहवालातून स्पष्ट\nप्रसिद्ध अभिनेत्रीची स्तनाच्या कर्करोगाशी झुंज, टक्कल केलेल्या स्थितीत जाहिरातीसाठी केलेले फोटोशूट चर्चेत\nPHOTOS: हाडं गोठवणारी थंडी, सतत पडणारा बर्फ…त्यातूनही लसीकरण सुरूच; आरोग्य कर्मचाऱ्यांच्या चिकाटीला सलाम\nPhotos: बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त कलाकार चेतन राऊत यांनी तब्बल ५० हजार दिव्यांपासून साकारले पोर्ट्रेट\n“मुख्यमंत्री, तुम्ही गप्प का काटकसरीच्या नावाखाली शेतकर्यांचाच गळा घोटला जात असेल तर…”; राजू शेट्टींचा इशारा\nशिवसेनेचा बालेकिल्ल्यातच एकनाथ खडसेंना धक्का, बोदवड नगरपंचायतीवर फडकवला भगवा; गिरीश महाजनही अपयशी\nभाजपाच्या १२ आमदारांच्या निलंबनाच्या याचिकेवरील निर्णय सुप्रीम कोर्टाने ठेवला राखून; ठाकरे सरकारवर ओढले ताशेरे\n“३ लाख से मेरा क्या होगा…”, आयुष शर्मावर आली लोन घेण्याची वेळ\nआयफोनच्या रिंगटोनची नक्कल करणारा हा ‘टॅलेंटेड पोपट’ होतोय VIRAL, ऐकून तुम्हीही व्हाल हैराण\nओमायक्रॉन समूह संसर्गाच्या टप्प्यावर; ‘इन्साकॉग’च्या अहवालातील इशारा\nप. बंगालमध्ये भाजपच्या खासदारावर दगडफेक\nराष्ट्रध्वजाच्या अभिवादनार्थ ७३ किलोमीटरची दौड\nउत्तर प्रदेशात लवकरच ‘वैदिक रंगा’चे उत्पादन\nकाँग्रेस हा मतविभागणी करणारा पक्ष -मायावती\nरणधुमाळी : गोव्यात काँग्रेसचा उमेदवारांवर प्रयोग; पक्षांतर न करण्याची ईश्वरसाक्ष शपथ\n‘पंजाब लोक काँग्रेस’ची पहिली यादी जाहीर\nसनदी सेवांबाबतच्या नियम बदलास केरळचाही विरोध; संघराज्य सहकार्यास बाधक असल्याचा आक्षेप\nअमेरिका-कॅनडा सीमेवर गारठून मृत्यू झालेले चौघांचे कुटुंब गुजरातमधील\nदिल्लीत नेताजींच्या पुतळय़ाचे अनावरण\nप. बंगालमध्ये भाजपच्या खासदारावर दगडफेक\nराष्ट्रध्वजाच्या अभिवादनार्थ ७३ किलोमीटरची दौड\nउत्तर प्रदेशात लवकरच ‘वैदिक रंगा’चे उत्पादन\nकाँग्रेस हा मतविभागणी करणारा पक्ष -मायावती\nरणधुमाळी : गोव्यात काँग्रेसचा उमेदवारांवर प्रयोग; पक्षांतर न करण्याची ईश्वरसाक्ष शपथ\n‘पंजाब लोक काँग्रेस’ची पहिली यादी जाहीर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00710.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lifehackermarathi.com/about-us/", "date_download": "2022-01-23T20:42:06Z", "digest": "sha1:G3BDRMSKKBKR3UIELDB3XHXDG6ORYEZM", "length": 5456, "nlines": 56, "source_domain": "www.lifehackermarathi.com", "title": "Details info about lifehacker marathi page and personal id", "raw_content": "\nहा blog चालू करण्याआधी ,मी instagram वर page उघडलं आहे 3 व वर्षाधी ,ज्यात मी सगळ्या प्रकारचे motivational ,love , life , friendships quotes post करायचो ,\nहळू हळू ते लोकांना आवडत गेले आणि आपलं page grow होत गेलं ,म्हणून मी 2021 च्या सुरवातीला ठरवलं होतं की आपल्याला सगळ्यांना motivate करायचं आहे ,जेणेकरून त्यांच्या life मध्ये काही चांगले बदल येतील …\nखूप लोकांमध्ये गैरसमज झालं आहे की admin एवढे motivational thoughts लिहितो म्हणजे त्याच्या life मध्ये काहीच problems नसतील ,पूर्ण sorted असेल ,सगळं चांगलं चालू असेल म्हणून एवढे positive विचार येत असतील ,\nनाही यार अस काहीच नाही आहे ,माझ्या पण life मध्ये खूप problems आहेत जसे सगळ्यांच्या असतात ,sorted आयुष्य कोणाचच नसतं रे ,\nफक्त मी माझ्या life ला वेगळ्या नजरेतून बघतो मग तस वागणं असो ,तस विचार करणं असो वेगरे ….\nआणि तुम्ही पण तसच विचार करायला सुरुवात करा हाच माझा प्रयत्न असतो नेहमी ..🔥\nहा प्रश्न प्रत्येकजण मला विचारतो ,पण खरं सांगू का ,मलाच नाही माहीत यार ,ते सगळं naturally होऊन जात ,आणि मला कधीही सुचत म्हणजे कधीही ,\nहा पण आता थोडे थोडे topic मी स्वतःहाच लिहायला शिकलो आहे ..\nPage च नाव कस ठेवलस \nयार जेव्हा चालू केलेलं तेव्हाच मलाच माहीत नव्हत काय ठेवायचं अस काहीतरी ठोकून दिलेलं ,अस काही ठरवून वेगरे नव्हतं केलं रे ,ते सगळं random होत ,म्हणून तुम्ही पण जास्त विचार करू नकोस …❤️\nतू लहान आहेस तरी तू एवढं mature सारखं कस लिहितोस \nMaturity वयाने येत नाही यार ,ती आपल्या विचारांनी येते मग ती काधिपण असो ,मी तर सोडून द्या ,अशे खूपजण आहेत माझ्याहून लहान ज्यांचे विचार खूप भारी असतात .\nतुझं Motivation कोण आहे \nMotivation तशे सगळेच आहेत यार ,पण नु���तं असून काही होत नाही रे ,जेव्हा त्यांचे विचार तुम्ही तुमच्यात आयुष्यात उतरवाल ना तेव्हा खऱ्या अर्थाने त्याच उपायोग होतो ,\nनाहीतर नुसते videos बघून फक्त तेवढ्या पुरता छान वाटतं ..\nबाकी मी खूप lucky आहे यार मला तुमच्यासारखी गोड माणसं भेटली ,online का नाही असतं ,आपण पण रोज बोलतो आणि भेटतो ना तेच खूप आहे माझ्यासाठी ,असाच support करत रहा नेहमी ,बाकी भेटू कधीतरी ❤️\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00710.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.newsdanka.com/international/india-and-uk-are-natural-partners/40809/", "date_download": "2022-01-23T21:54:14Z", "digest": "sha1:PGATBHBJR2LWISB2EURQMANMBEZMCYGM", "length": 9415, "nlines": 139, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "India And Uk Are Natural Partners", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nजावेद अख्तर हा कुंपणावरचा कावळा\nमोदी सरकारच्या योजनेला यश, चीनला डावलून इंटेल भारतात\nNTPC च्या बोर्डावर विद्याधर वैशंपायन यांची संचालक म्हणून नियुक्ती\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी मंगळवारी सांगितले की यूके आणि भारत हे नैसर्गिक भागीदार आहेत. जे ५जी आणि टेलिकॉमवरील भागीदारीपासून ते स्टार्टअपपर्यंत अनेक विलक्षण प्रकल्पांवर एकत्र काम करत आहेत.\nव्हिडीओ लिंकद्वारे ग्लोबल टेक्नॉलॉजी समिटला संबोधित करताना जॉन्सन म्हणाले की, येत्या दशकात, भारत आणि यूके २०३० च्या भारत-यूके रोडमॅपमध्ये ठरविल्याप्रमाणे तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रांवर त्यांचे बंध दृढ करत राहतील.\n“आमच्या सामायिक नवकल्पना संस्कृती आणि आमच्या उद्योजकतेच्या भावनेने, यूके आणि भारत हे नैसर्गिक भागीदार आहेत. आम्ही ५जी आणि टेलिकॉमवरील यूके-भारत भागीदारीपासून ते भारतातील दिग्गजांसह काम करणार्या यूके स्टार्टअपपर्यंत अनेक विलक्षण प्रकल्पांवर एकत्र काम करत आहोत,” पंतप्रधान म्हणाले.\n“शेजारी काम करून, आम्ही केवळ लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणणार नाही, तर स्वातंत्र्य, मोकळेपणा आणि शांतता या तत्त्वांवर आधारित नवीन तंत्रज्ञानाला आकार देण्यास मदत करू,” जॉन्सन पुढे म्हणाले.\nचीनच्या ‘आक्रमक कृती’विरुद्ध अमेरिकेचे महत्वाचे वक्तव्य\nचार धाम महामार्गाच्या रुंदीकरणास सर्वोच्च न्यायालयाची परवानगी\nराहुल गांधींची शिवाजी पार्कवरची सभा रद्द\nहवामान बदलाच्या ‘सुरक्षाकरणाला’ भारताचा विरोध\nब्रेग्झिटनंतर युकेने अनेक महत्वाच्या निर्णयांवर स्वतंत्रपणे भूमिका घेण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे आता भारत युके संबंधांमध्ये मोठी सुधारणा होत आहे.\nपूर्वीचा लेखचीनच्या ‘आक्रमक कृती’विरुद्ध अमेरिकेचे महत्वाचे वक्तव्य\nआणि मागील लेखआमचा उमेदवार गरीब होता; नाना पटोले यांनी दिले स्पष्टीकरण\nमुंबईच्या गाड्यांवर का पसरली पांढरी चादर\n…हे आहे नेताजींच्या पुतळ्याचे महत्त्व\n‘मी स्वातंत्र्याची भीक स्वीकारणार नाही, स्वातंत्र्य मिळवणार असे म्हणणाऱ्या नेताजींना नमन’\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nमुंबईच्या गाड्यांवर का पसरली पांढरी चादर\n…हे आहे नेताजींच्या पुतळ्याचे महत्त्व\n‘मी स्वातंत्र्याची भीक स्वीकारणार नाही, स्वातंत्र्य मिळवणार असे म्हणणाऱ्या नेताजींना नमन’\nनिवडणूक मतचाचण्यांनी फोडला समाजवादी पक्षाला घाम\n‘बेबी’ चित्रपटातील एंजल आता ओळखताच येणार नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00710.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://navanirmiti.in/%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF/%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%9A-%E0%A4%AE%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97/", "date_download": "2022-01-23T22:24:50Z", "digest": "sha1:7JFJXNJFQRMI2NVWPEVSTO6J3OZN3K57", "length": 7154, "nlines": 91, "source_domain": "navanirmiti.in", "title": "एकच मजला सांग … – नवनिर्मिती", "raw_content": "\nएकच मजला सांग …\nस्त्रियांचा नटण्याचा आणि पुरुषांचा त्यांचं नटणं पाहण्याचा हे दोन्ही छंद पूर्वापार चालत आलेले आहेत. आणि पुरुषांनी तसं पाहणं आणि स्त्रियांनी लटक्या रागाने नाकं मुरडणं हा खेळही प्राचीन काळापासून सुरु आहे. अशा वेळी पुरुषांना म्हणावसं वाटतं …\nमी पाहतो म्हणून चिडतेस एकच मजला सांग\nनटवतेस का शॄंगाराने तुझं अंगप्रत्यांग || धॄ ||\nनट्टापट्टा करणं म्हणजे काम नव्हे वरवरचं\nशक्ती पैसा वेळ सारं कितीक होतं खर्च\nठाऊक आहे तुलाही सारं करणार नाहीस कबूल\nपाहतो मी जेव्हा तुजला ते होतं सारं वसूल\nमी पाहतो म्हणून चिडतेस एकच मजला सांग\nमाझ्या ह्मा उपकारांचे तू कसे फेडशील पांग || १ ||\nमी वाटेने चालत असता येशी तू सामोरी\nनजर तुझ्यावर रेंगाळे मज कशास वाटे चोरी\nदिधले मज देवाने चक्षु मूर्ती तुझी मी पाही\nडोळे मि���ून घ्यावे माझे इतुकी कुरूप नाही\nमी पाहतो म्हणून चिडतेस एकच मजला सांग\nनिघता घरून तुला टाळण्या पाहू का पंचांग || २ ||\nनिसर्गनिर्मित घटना आहे छंद तुला नटण्याचा\nनिसर्गनिर्मित घटना आहे छंद मला बघण्याचा\nमीच एकटा बघत नाही गं तुझ्या रूपाची किमया\nतूच एकटी दिसत नाही गं ह्मा नयनांच्या द्वया\nमी पाहतो म्हणून चिडतेस एकच मजला सांग\nनरनारीतील आकर्षण ते कळला कोणा थांग || ३ ||\nमाझं बघणं अशिष्ट वाटून तुझ्या मनाला सलतं\nपाहतो पण मी तुझ्याकडे हे तुला कसं गं कळतं\nठाऊक आहे सारं मजला राग तुझा हा लटका\nदिसलो नाही दोन दिवस तर मोजत बसशी घटका\nमी पाहतो म्हणून चिडतेस एकच मजला सांग\nनिरखतेस ना तू मज जेव्हा खास पाडतो भांग || ४ ||\nतुला पाहतो प्रेमामधलं पाऊल पहिलं फक्त\nदुसरं पाऊल टाकीन लवकर येर्इल माझा वख्त\nत्यावेळी मग थेट बघीन मी डोळ्या भिडवून डोळा\nपळवून लावीन तुझ्यातला हा भाव भाबडा भोळा\nमी पाहतो म्हणून चिडतेस एकच मजला सांग\nयेशील का गं संगे तरण्या जीवनसिंधू अथांग || ५ ||\nमी पाहतो म्हणून चिडतेस एकच मजला सांग\nनटवतेस का शॄंगाराने तुझं अंगप्रत्यांग || धॄ ||\nती भेटली परंतु ..\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nपुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.\nचांगलं तेवढं घ्यावं जानेवारी 20, 2022\nभारत रत्न खान अब्दुल गफार खान जानेवारी 18, 2022\nभारत रत्न भीमसेन जोशी जानेवारी 18, 2022\nसंदीप दांडेकर commented on आई\nविशाल शिंदे commented on आई\nकाव्यकथा काव्यगाथा प्रेमकाव्य बालकाव्य भक्तिकाव्य भारत रत्न रामायण लघुकथा लघुकथासंग्रह वस्तुवाचक वैचारिक कविता वैज्ञानिक / तात्वज्ञानिक कविता व्यक्तिवाचक कविता सणावली सामाजिक कादंबरी स्थलवाचक कविता\n© २०१८-२१, नवनिर्मिती | संकेतस्थळ श्रेय - वेब वर्चुओसो", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00711.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://mr.bricmaker.com/history-of-bricmaker/", "date_download": "2022-01-23T21:48:11Z", "digest": "sha1:2PDEJZWFDIGSQC2SBKTH44ZKO4JL3EFX", "length": 11052, "nlines": 177, "source_domain": "mr.bricmaker.com", "title": "ब्रिकमेकरचा इतिहास - सूझौ ब्रिकमेकर ऑटोमेशन कं, लि.", "raw_content": "\nयशस्वीरित्या स्वतंत्र आर अँड डी जेकेवाय 80 / 70-4.0 हार्ड-प्लास्टिक डबल-स्टेज व्हॅक्यूम एक्सट्रूडर, बाजारातील कंजेनरिक उत्पादनांपेक्षा पुढे आहे.\nचालण्यायोग्य बोगदा भट्ट प्रकल्प व्हिएतनाम आणि लाओस मार्केटमध्ये दाखल झाला आणि चालू लागला.\nव्हिएतनाम बाजारपेठेत प्रवेश केला आणि तेथे विपणन आणि आफ्टरसेल्स सेवेसाठी शाखा कंपनी स्थापन केली.\nब्रिकमेकर मॉडर्नाइज्ड आणि इंटेलिजेंट वर्कशॉपने औपचारिकरित्या ऑपरेट करणे सुरू केले, उच्च प्रतीची उत्पादने, सेवा, तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन उत्कृष्ट प्रदर्शन प्रोजेक्टला सहाय्य केले, ब्रिकमेकर उद्योजकांचे नेते झाले.\nझेजियांग विद्यापीठासह संयुक्त, झेजियांग विद्यापीठ - ब्रिकमेकर इंटेलिजेंट ब्रिक अँड टाइल मशिनरी आर अँड डी सेंटर स्थापित केले.\nउच्च स्थिरता, उच्च कार्यक्षमता, कमी उर्जा यासह वीट रोप उत्पादन उपकरणे पोहोचण्यासाठी आणि विकसित करण्यासाठी सतत स्पॅनिश प्रगत तंत्रज्ञान आयात केले आणि राष्ट्रीय मुख्य उत्पादनांचा नेता बनला. इंटेलिजेंट प्लांट बिल्डिंग चालू केले आणि उत्कृष्ट किंमतीसह राष्ट्रीय प्रात्यक्षिक प्रकल्प सादर केला.\nएसजे 400 एस 46 चे स्वतंत्रपणे आर अँड डी स्ट्रॉंग-मिक्सिंग एक्सट्रूडर मॉडेल, जीएस 120 एक्स 100 चे रोलर क्रेशर मॉडेल, पीसीएक्स 1210 चे हॅमर क्रशर मॉडेल आणि कमी उर्जा, उच्च कार्यक्षमता आणि विश्वासार्ह गुणवत्तेसह सामग्री प्रक्रिया करणार्या उपकरणे मालिका, उच्च-दर्जाच्या सिनेटर्ड उत्पादनाची गुणवत्ता याची हमी दिली.\nआयातित इटली प्रगत तंत्रज्ञान, जेकेवाय 75/65 ई-4.0 हार्ड-प्लॅस्टिकच्या डबल-स्टेज व्हॅक्यूम एक्सट्रूडरचे यशस्वीपणे आर अँड डी चीनचे घरगुती सध्याचे सर्वात कार्यक्षम मॉडेल, बाजारातील कंजेनरिक उत्पादनांपेक्षा वेगाने पुढे आहे.\nप्रगत एसईडब्ल्यू मोटर रेड्यूसर आणि जर्मन सीआयएमईएनएस पीएलसी इलेक्ट्रिकल ऑटोमेशन कंट्रोल सिस्टमशी जुळलेला, आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रथम श्रेणी पूर्णपणे स्वयंचलित मानवरहित कटिंग-ग्रुपिंग-स्टॅकिंग सिस्टम विकसित केलेला आणि यशस्वीपणे बाजारात दाखल झालेल्या जपानी भाषेच्या आंतरराष्ट्रीय टॉप फॅनयूसी रोबोटने वीट प्लांटच्या दिशेने नेतृत्व केले. मानव रहित आणि बुद्धिमान सह उत्पादन.\nसुपरमार्केटची संकल्पना स्थापित केली, उच्च-गतीच्या विकासाच्या कालावधीत प्रवेश केला. स्वयंचलित कटिंग-ग्रुपिंग-स्टॅकिंग सिस्टम आर अँड डी साठी विशेष तज्ञ गट सेट करा. आयातित यूएस प्रगत तंत्रज्ञान, जेवाय 75 सी -4 हार्ड-प्लास्टिक डबल-��्टेज व्हॅक्यूम एक्सट्रूडरचे आर अँड डी प्रथम सेट मॉडेल. उत्पादनाची व्याप्ती विस्तृत केली आणि औद्योगिक उद्यानात हलविली.\nझेजियांग झीहे ब्रिक आणि टाइल मशिनरी इन्स्टिट्यूटची स्थापना केली.\nझिओशान विट आणि टाइल मशिनरी फॅक्टरीने हांग्जो झिओशान झिएहे ब्रिक अँड टाइल मशिनरी कंपनी, लि.\nजेकेआर 45/40 व्हॅक्यूम एक्सट्रूडरचा पहिला सेट मॉडेल जन्माला आला.\nझेजियांग कन्स्ट्रक्शन मटेरियल्ज प्लांटने झिओशान विट आणि टाइल मशिनरी फॅक्टरी स्थापित केली.\nझेजियांग कन्स्ट्रक्शन मटेरियल्स प्लांट (राज्य मालकीचा) तयार केला गेला आणि उत्पादनासाठी पुरविला गेला, बांधकामासाठी पुरविलेल्या विटा आणि फरशा तयार केल्या.\nब्रिकमेकर ऑटो ब्रिक प्लांट सोल्यूशन\nआम्ही ब्रिकमेकर व्यावसायिकपणे चिकणमाती (सिंटर्ड) वीट उपकरणे, आर अँड डी, भट्ट आणि ऑटो वीट प्लांट सोल्यूशनसाठी करतो. आपल्याला अधिक आर्थिक लाभ मिळविण्यात मदत करण्यासाठी आणि आपल्या स्वत: च्या जीवन मूल्याची जाणीव करण्यात मदत करण्यासाठी आम्ही ब्रिकमेकर आपल्याला उच्च गुणवत्तेची उपकरणे आणि तंत्रज्ञान द्रावण देऊ करतो\n© कॉपीराइट - 2010-2021: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00712.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "http://mr.foundrytech.cn/introduction/", "date_download": "2022-01-23T20:36:58Z", "digest": "sha1:RMRNZBDYSFTS7OT44QFOA2PBVT6BJTMH", "length": 6803, "nlines": 150, "source_domain": "mr.foundrytech.cn", "title": "परिचय | वेफांग सोफिक मशिनरी कं, लि.", "raw_content": "\nस्टॅटिक प्रेशर मोल्डिंग लाइन\nएअर मल्टी- पिस्टन मोल्डिंग मशीन\nहायड्रॉलिक मल्टी- पिस्टन मोल्डिंग मशीन\nझोल्ट स्क्विझिंग मोल्डिंग मशीन\nस्टॅटिक प्रेशर मोल्डिंग मशीन\nक्षैतिज फ्लास्कलेस मोल्डिंग लाइन\nवेफांग सोफिक मशिनरी कंपनी, लिमिटेड हा एक विज्ञान आणि तंत्रज्ञान उद्योग आहे, जो बेईहाई रोडजवळील वेफांग सिटी हॅन्टिंग जिल्ह्यात, सोयीस्कर वाहतूक आहे. एच अंशुओ मशीनरी फाउंड्री मशिनरी उत्पादक व्यावसायिक पुरवठादार, खालील मुख्य उत्पादनांच्या डिझाइन आणि उत्पादनामध्ये गुंतलेली आहे: मोल्डिंग लाइनसाठी फ्लास्क आणि पॅलेट कार, स्वयंचलित स्थिर दबाव मोल्डिंग लाइन, फ्लास्क मोल्डिंग लाइनची स्वयंचलित, अर्ध-स्वयंचलित मालिका, स्वयंचलित स्लिप फ्लॅक्स क्षैतिज मोल्डिंग लाइन, सेमी-स्वयंचलित ओतण्याचे यंत्र आणि मोल्डिंग लाइनची सहाय्यक मशीन, मशीनीकृत मोल्डिंग लाइन, मशीनीकृत मोल्डिंग लाइन, बीएलटी, स्केल कन्व्हेयरची जेवायबी मालिका आणि विविध नॉन-स्टँडर्ड प्लेट कन्व्हेयर.\nआमचा कारखाना सुसज्ज आहे आणि अत्याधुनिक तांत्रिक शक्ती आहे, जवळून ओळखण्याचे साधन. दशकांपासून, आम्ही उच्च उत्पादन क्षमता आणि पातळीसह उत्पादन अनुभवाची संपत्ती साठवतो. व्यावसायिक उत्पादन आणि लेआउट डिझायनिंगद्वारे आम्ही ग्राहकांना टेलर-मेड सोल्यूशन्स प्रदान करतो.\nकंपनीने नेहमीच \"ग्राहकांसाठी मूल्य तयार करणे\" ही मूलभूत मूल्ये कायम राखली आहेत आणि विजयाची परिस्थिती मिळविण्यासाठी प्रामाणिकपणा आणि परस्पर फायद्याच्या तत्त्वाचे पालन केले आहे. सतत नवनवीनतेसह, आम्ही आमची परिपूर्ण उत्पादने आणि ग्राहकांना उत्कृष्ट सेवा पुरवण्यासाठी वचनबद्ध आहोत.\nआमच्याशी संपर्क साधा ग्राहकांसाठी मूल्य तयार करीत आहे\nबी-70०6, वेफांग हेड ऑफिस बेस, क्र .२ 9999 Be बेहाई रोड, हॅन्टिंग जिल्हा, वेफांग सिटी, शेडोंग प्रांत\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव.\nगरम उत्पादने - साइट मॅप\nफ्लास्क मोल्ड मशीन, सँडबॉक्स, पंच आउट मशीन, मोल्डिंग कास्टिंग फ्लास्क, अर्ध-स्वयंचलित मोल्डिंग मशीन, फ्लास्क मोल्डिंग,\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00712.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://barshilive.com/tejaswi-satpute-as-superintendent-of-police-of-solapur-grameen/", "date_download": "2022-01-23T21:52:20Z", "digest": "sha1:WKOX72L5UOHUGGG5RVVVGZD3WCDAFFLF", "length": 11440, "nlines": 94, "source_domain": "barshilive.com", "title": "सोलापूर ग्रामीण च्या पोलीस अधीक्षकपदी तेजस्वी सातपुते", "raw_content": "\nHome स्थानिक बातम्या सोलापूर ग्रामीण च्या पोलीस अधीक्षकपदी तेजस्वी सातपुते\nसोलापूर ग्रामीण च्या पोलीस अधीक्षकपदी तेजस्वी सातपुते\nसोलापूर : सोलापूर ग्रामीण पोलिस दलाच्या पोलिस अधिक्षकपदी सातारा येथून तेजस्वी सातपुते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांची बदली झाल्यानंतर रिक्त झालेल्या पदावर सातपुते यांची बदली करण्यात आली आहे. बुधवारी भारतीय पोलिस सेवेतील पोलीस अधिक्षक/पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाºयांच्या बदल्या केल्या आहेत.\n२००९ साली त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु केली. आपली आवड ओळखून त्यांनी मराठी आणि इतिहास हे विषय मुख्य परीक्षेसाठीं निवडले. पहिल्या प्रयत्नात थोडक्यात यश हुकलं. द��सऱ्या वर्षी महाराष्ट्र शासनाच्या मुंबई येथील राज्य प्रशासकीय व्यवसाय संस्थेत त्यांची निवड झाली. दुसऱ्या प्रयत्नात २०१२ साली देशात १९८ क्रमांक मिळवून त्या आय पी एस झाल्या.यु. पी. एस.सी परिक्षेत यश संपादन केल्यावर त्यांच लग्न त्यावेळी दिल्ली स्थित असलेल्या किशोर रक्ताटे यांच्या सोबत झाले. किशोर रक्ताटे त्यावेळी केंद्रीय नियोजन आयोगात नोकरीस होते. निकालानंतर प्रशिक्षणाच्या दरम्यान जो दोन ते तीन महिन्याचा कालावधी होता तेवढा काळ प्रपंच सांभाळला. आॅगष्ट २०१२ ला त्या मसुरीत प्रशिक्षणासाठी गेल्या.\nआमच्या फेसबुक पेज ला लाईक करा\nतिथं १०० दिवस त्यांचा फौडेशन कोर्स पुर्ण झाल्यावर हैद्राबाद येथील प्रख्यात वल्लभभाई पटेल पोलीस अकादमीत पुढील प्रशिक्षण झालं .हे प्रशिक्षण साधारण डिसेंबर २०१२ ते जानेवारी २०१४ या कालावधीत त्यांनी पुर्ण केलं . या प्रशिक्षणात देखिल त्यांनी मॊठं यश मिळवलं. या प्रशिक्षणात पोलिसांच्या नेतृत्वावर आधारीत होणार्या लेखी परिक्षेतील स्पर्धेच्या त्या मानकरी ठरल्या. अतिशय खडतर प्रशिक्षण आटोपून त्या महाराष्ट्र पोलीस सेवेत दाखल झाल्या. फेब्रुवारी २०१४ ते सप्टेंबर २०१४ या काळात परिविक्षाधीन कालावधी त्यांनी जळगाव येथे पूर्ण केला. याच काळात त्यांनी बाळंतपणासाठी सुट्टी घेतल्याने त्यांचा परीविक्षाधिन कालावधी जळगाव अन जालना अशा दोन जिल्ह्यात पुर्ण करावा लागला.\nत्यानंतर त्यांची नेमणूक जालना जिल्ह्यातील परतूर येथे सहायक पोलीस अधीक्षक म्हणून झाली. तिथे त्या डिसेंबर २०१४ ते एप्रिल २०१६ दरम्यान होत्या. नंतर त्यांची नेमणूक राज्य गुप्तचर विभागात पोलीस अधीक्षक म्हणून झाली. या नेमणूकीच्या काळात त्यांच्याकडे ज्या जबाबदार्या होत्या. गुप्तचर विभागातुन त्यांची बदली झाली पुणे ग्रामीणला. पुणे जिल्ह्याच्या उत्तर विभागाच्या अतिरिक्त पोलिस अधिक्षक म्हणुन त्या सव्वा वर्ष कार्यरत होत्या. नंतर पुणे शहर पोलीस दलात त्यांची नेमणूक उपायुक्त ( वाहतूक) या पदावर झाली. फेब्रुवारी २०१९ पासून त्या जिल्हा पोलीस अधीक्षक, सातारा म्हणून कार्यरत आहेत. आतापर्यंतच्या प्रत्येक नेमणूकीत त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला आहे.\nPrevious articleसोलापूर ग्रामीण जिल्ह्यात बुधवारी 266 कोरोना बधितांची भर; 11 जणांचा मृत्यू\nNext articleमास्कच्या किमती कम��� करणारे महाराष्ट्र ठरणार पहिले राज्य; सामान्यांना स्वस्त किमतीत मिळणार मास्क – आरोग्यमंत्री\nवृक्ष संवर्धन समिती च्या वतीने गच्चीवरील बाग तसेच परसबाग स्पर्धेच आयोजन\n अलीपुर रोड परिसरातून महिलेचे गंठण भरदिवसा लंपास; २ जणां विरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल\nबार्शी शेअर मार्केट घोटाळा: विशाल फटे याला 10 दिवसांची पोलीस कोठडी; वाचा सविस्तर काय घडले कोर्टात\nवैरागच्या विकासासाठी भूमकर यांच्या पाठीशी ताकद उभी करणार-रोहित पवार\nवृक्ष संवर्धन समिती च्या वतीने गच्चीवरील बाग तसेच परसबाग स्पर्धेच आयोजन\nनिमित्त बार्शीतील कथित शेअर घोटाळ्याचे : रोडपती…. करोडपती…. वाचा सविस्तर-\n अलीपुर रोड परिसरातून महिलेचे गंठण भरदिवसा लंपास; २ जणां विरुद्ध...\nसोलापुरात शेततळ्यात बुडून आईसह दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू\nवैराग मध्ये एक पतिपत्नी विजयी तर एक पतिपत्नी पराभूत\nचिंताजनक: बार्शीत तीन दिवसात २७१ नवे कोरोना रुग्ण सापडले\nराष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष काका साठेंनी झेडपीच्या आवारात लगावली एकाच्या ‘कानाखाली’ |...\nवैराग नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या निरंजन भूमकरांची एकहाती झेंडा-भाजप चार तर शिवसेना...\nबार्शी शेअर मार्केट घोटाळा: विशाल फटे याला 10 दिवसांची पोलीस कोठडी;...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00712.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/151168/journey-of-controversial-vikram-kothari/", "date_download": "2022-01-23T21:24:15Z", "digest": "sha1:J2JPRUACAVHJ5VZHYWVIBTV66APSCREF", "length": 19006, "nlines": 81, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " ' पेन-किंग, करोडोंचा घोटाळा बहाद्दर आपल्याच 'उद्योगांमुळे' गेला रसातळाला ...", "raw_content": "\nपेन-किंग, करोडोंचा घोटाळा बहाद्दर आपल्याच ‘उद्योगांमुळे’ गेला रसातळाला …\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nव्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल\nनव्वदच्या दशकात एक पेन कंपनी अचानक प्रकाशझोतात आली. सलमान खान, अमिताभ बच्चन, रविना टंडन अशा त्या काळातल्या टॉपच्या कलाकारांनी या पेनची जाहिरात केली. आजही यांची स्लोगन, लिखते लिखते लव हो जाए लोकांच्या लक्षात आहे.\nएका सामान्य पेननं इतकी धमाकेदार जाहिरात करणं हे त्याकाळात नवीन होतं. या पेनच्या कंपनीचं नाव होतं, रोटोमॅक आणि याचे मालक होते विक्रम कोठारी. याच कोठारीनं थोडा थोडका नव्हे तर तब्बाल पाच हजार कोटींचा घोटाळा करून पोबारा केला. देशातील जी मोठी आर्थिक कांड झाली त्यापैकी हे एक समजलं जातं.\nइंडियाज मोस्ट वॉण्टेड यादीत अतिरेकी, गुन्हेगार यांच्यासोबतच प्रचंड मोठ्या रकमांचे आर्थिक घोटाळे करून पोबारा केलेली मंडळीही आहेत. यात अग्रस्थानावर किंगफिशरच विजयल मल्ल्या, हिरे व्यापारी निरव मोदी यांची नावं आहेत तर त्यांच्या खालोखाल ज्याचं नाव घेतलं जातं तो विक्रम कोठारी, यानं एका पेनच्या जिवावर तब्बल पाच हजार कोटींचा घोटाळा करून देशातील बॅन्काचा कारभार चव्हाट्यावर आणून ठेवला.\nआमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :\nहर्षद मेहता पासून कोठारीपर्यंत सर्व मोठ्या घोटाळ्यात बँकांचा मोठा हात आहे. घोटाळे करणारे बँकातून कोटीच्या कोटी कर्जं सहजपणे घेऊ शकतात याला कुठेतरी या बॅन्कांचं या घोटाळेबाजांवर असणारं आंधळं प्रेम आणि हावरटपणाही कारणीभूत आहे. सामान्य माणसाला एक वडापावचा गाडा घालायचा असूदे की साधी बाईक घ्यायची असूदे या बँका सतराशे साठ कागदपत्रं मागतात आणि नंतरही भीक दिल्यासारखं कर्ज देतात शिवाय ते परतफ़ेडीसाठी तगादाही लावतात.\nमल्ल्या, कोठारी, मोदी सारखी माणसं मात्र तोंडापेक्षा मोठा आ करतात आणि या बँका अगदी सहजपणानं हौसेनं कोट्यावधींच्या रकमा या आर्थिक घोटाळेबाजांच्या तोंडात घालतात. कमवा आणि कमवू द्या या परस्पर सहकार्य कार्यक्रमांतर्गत या घोटाळ्यांची रचना होते.\nकोण होता विक्रम कोठारी\nमनसुखभाई कोठारी हे कानपूरमधील एक प्रतिथयश व्यापारी होते. १९७३ साली त्यांनी एका गुटख्याची पान मसाला या नावानं निर्मिती केली. पान पराग पान मसाला या गुटख्याची त्यांनी निर्मिती केली आणि प्रतिथयश कलाकार घेऊन त्याची जाहिरात करत विकला तेच हे मनसुखभाई. मनसुखभाई कोठारीला दोन मुलं, विक्रम आणि दीपक.\nया दोन्ही मुलांनी वडिलांना त्यांच्या व्यवसायात मदत करायला सुरवात केली. मुलांच्या मदतीनं मनसुखभाई पान मसाला व्यवसायात जबरदस्त नफ़ा कमवायला आणि हात पाय पसरायला सुरवात केली. १९८० साली पान मसाल्या व्यतिरिक्त कोठारी कुटुंबानं रोटोमॅक नावानं स्टेशनरी व्यवसायात उडी घेतली. कुटुंब कलहाचा शाप लागला आणि १९९९ हा कौटुंबिक व्यवसाय विभागला गेला.\nदीपककडे पान मसाला आणि विक्रमकडे रोटोमॅक हा स्टेशनरी बिझनेस आला. विक्रमनं केवळ स्टेशनरी व्यवसायावर न थांबता रोटोमॅक एक्सपोर्टस प्रायव्हेट लिमिटेड, कोठारी फ़ूडस ॲण्ड फ़्रेगरन्सेस, क्राऊन अल्बा रायटिंग इन्स्ट्रुमेंटस, मोहन स्टील्स लिमिटेड, आरएफ़एल इन्फ़्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लि., रेव्ह एण्टरटेन्मेंट प्रा.लि. या कंपन्यांची निर्मिती तसेच रिअल इस्टेट व्यवसायातही गुंतवणूक केली.\nविक्रम कोठारीला तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्य हस्ते भारत सरकारच्या मिनिस्टरी ऑफ़ कॉमर्सचा सर्वोत्तम एक्सपोर्टरचा पुरस्कारही मिळाला होता. सगळं सुरळीत चाललेलं असतानाच याच विक्रम कोठारीच्या आर्थिक घोटाळ्याची कुणकुण लागली आणि एकामागे एक थक्क करणारी प्रकरणं बाहेर पडू लागली.\nकोणत्या बँकेचे किती कर्ज\nकाही रिपोर्टसनुसार विक्रम यांनी २०१० मधे बँकांकडून कर्ज घ्यायला सुरवात केली. हे कर्ज साधारण ३ हजार कोटिंचं कर्ज घेतलं जे व्याज लागून चार हजार कोटिंचं झालं. तर काही वृत्तानुसार, विक्रम यांनी २०१२ साली अलहाबाद बँकेकडून कर्ज घेतलं आणि त्यानंतर पाच सरकारी बँकांकडून त्यानं कर्ज घेतलं आणि व्याजासहित त्याची रक्कम पाच हजार कोटी झाली.\nइंडियन ओव्हरसीज बँक – १४०० कोटी, बँक ऑफ़ इंडिया- १३९५ कोटी, बँक ऑफ़ बडोदा- ६०० कोटी, युनियन बँक- ४८५ कोटी, अलाहाबाद बँक- ३५२ कोटी अशा या रकामा आहेत. याशिवाय विक्रम कोठारीवर ६०० कोटींच्या चेक बाऊन्सचाही गुन्हा आहे. याच प्रकरणात पोलिस तपास चालू होता.\nपडद्यामागे राहून घडलेला यशस्वी उद्योजक, वाचा ‘बिग बीं’च्या खऱ्या “बिग”ब्रदरचा प्रवास\nकरोडो भारतीयांच्या घरातल्या भिंतीवर हमखास दिसणाऱ्या ‘कालनिर्णय’चा इतिहास\nइतक्या मोठ्या रकमा बँकांनी दिल्याच कशा\nजितका मोठा व्यापारी तितकं बँकांची वर्तवणूक सौहार्दाची असते. कोठारीला इतकी मोठी कर्ज मिळण्यामागे सर्वात मोठं कारण म्हणजे मनसुखभाई यांच्या नावाचा दबदबा. तसेच विक्रम कोठारीच्या संपत्तीचं ओव्हर व्हॅल्युएशन केलं गेलं. अर्थात जितक्या रकमेची संपत्ती होती ती रक्कम फुगवून दाखविण्यात आली आणि यावर कर्ज मंजूर करण्यात आलं. कोट्यावधींच कर्ज घेऊन विक्रम कर्जबारी झाले.\nबँकांचे पैसे थकले आणि बॅन्का (नेहमीप्रमाणे) जाग्या झाल्या. असं सांगितलं जातं की ज्या ज्या बँकांकडे कोठारीची थकबाकी होती त्यांची एक बैठक झाली आणि या बैठकीत कोठारी त्यांचा मुलगा राहूलसोबत उपस्थित होते. त्यांनी आश्वसनदिलं की बँकांचे सर्व कर्ज फेडलं जाईल.\nयानंतर मात्र विक्रम कोठारींबाबत कसली ही बातमी बाहेर आली नाही की त्यांच्याशी कोणाचा संपर्क झाला नाही. त्यांच्या मुलाशी संपर्क होत होता मात्र विक्रम जसे काही हवेत गायब झाले आणि अनेक चर्चांना तोंड फ़ुटलं. निरव मोदीप्रमाणेच विक्रम कोठारी ही देशाबाहेर पळून गेल्याच्या बातम्या आल्या.\nअखेर विक्रमनी जाहिर केलं की ते कानपूरमधेच आहेत, भारत सोडून कुठेही गेलेले नाहीत. ही वसूली करण्यासाठी बँका कर्जदाराची संपत्ती लिलाव करतात. त्यानुसार अलाहाबाद बँकेने विक्रम कोठारीच्या स्थावर संपत्तीचा लिलाव जाहिर केला मात्र विक्रम कोठारी याचा दबदबा इतका होता की या लिलावात मोठी बोली कोणी लावलीच नाही आणि लिलाव रतबादल झाला.\nगंमत अशी आहे की ओव्हरसीज बँके कोठारीनं जितकी रक्कम सिक्युरिटी म्हणून एफडी केली त्याच्या सहापट रकमेचं कर्ज घेतलं. त्यामुळे कोठारीची सगळी संपत्ती जप्त केली तरिही एकट्या ओव्हरसीज बॅन्केचं कर्जही फिटू शकणार नाही.\nदरम्यान बँकांनी हे कर्ज एनपीए (नॉन परफ़ॉर्मिंग असेटस) मधे जमा केलं. एनपीए म्हणजेच बँकेने ज्या वसूलीची आशा सोडली आहे अशी रक्कम. या प्रकरणात साधारणपणे सरकारवर ताशेरे ओढले जातात मात्र बँका यातून अलगद सुटून बाजूला होतात.\nसीबीआय नं २३ फ़ेब्रुवारी २०१८ ला त्याला अटक केली. साधारण दोन वर्षं जेलमधे काढल्यानंतर तब्येतीच्या कारणावरून त्याला जामिन मिळून तो सुटला. वयाच्या ७३ व्या वर्षी उत्तरप्रदेशातील त्यांच्या रहात्या घरात छोट्याशा अपघाताचं निमित्त होऊन ४ जानेवारी २०२२ या दिवशी इहलोक सोडून गेले.\nआमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :\nव्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल\nशेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप\nआता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \n← ४० वर्षांपासून धगधगणारा ‘नरकाचा दरवाजा’ बंद होणार… वाचा, अद्भुत रहस्याबद्दल\nएकतर्फी प्रेमातून घडला अपघात, शेफालीने सांगितला बालपणीचा किस्सा →\nइराकमध्ये अपहरण: मुंबईच्या पत्रकाराची चक्क अमिताभ बच्चनम���ळे झाली सुटका\nरोज ठरलेल्या वेळी चहा-कॉफीची तलफ का येते\nहे आहेत जगातले सर्वात भयानक आणि धोकादायक ‘जागृत’ ज्वालामुखी\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00712.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/man-faces-20-years-in-prison-for-sexually-assaulting-a-13-year-old-girl-at-washim-mhss-437849.html", "date_download": "2022-01-23T20:28:04Z", "digest": "sha1:DHA7ZU4DIDG5XO35QRH6P3537ROVSQMW", "length": 8316, "nlines": 85, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "13 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला 20 वर्षांचा सक्षम कारावास – News18 लोकमत", "raw_content": "\n13 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला 20 वर्षांचा सक्षम कारावास\n13 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला 20 वर्षांचा सक्षम कारावास\nबलात्कार प्रकरणातील दोषीला ही शिक्षा सुनावण्यात आल्यानं स्त्री संघटनांनी याचं स्वागत केलं आहे.\nडॉक्टरची पत्नी कुरिअर बॉयच्या पडली प्रेमात; 2 वर्षे लिव्ह इनमध्ये, नंतर मात्र...\nVideo: केएल राहुलचा रॉकेट थ्रो, कप्तान तेंबा बावुमा दाखवला तंबूचा रस्ता\nकावेबाजीला सुरुवात, रशिया युक्रेनमध्ये Puppet Government बनवत असल्याचा UK चा दाव\nजान्हवीचा 11 हाजाराच्या मोनोकिनीमध्ये सिझलिंग लुक, फोटोवर चाहते फिदा\nकिशोर गोमाशे, प्रतिनिधी वाशिम, 25 फेब्रुवारी : वाशिम शहरातील एका 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बळजबरीने अत्याचार आणि अनैसर्गिक कृत्य केल्याची घटना 12 जानेवारी 2018 मध्ये घडली होती. या प्रकरणी अखेर दोषी नंदू उर्फ गजानन वामन भिंगारदिवे या 50 वर्षीय नराधमाला 20 वर्ष सश्रम कारावास आणि 12 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ही शिक्षा तदर्थ अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयालयाच्या न्यायमुर्ती डॉ.रचना नेहरा यांनी सुनावली असून,अत्याचार करणाऱ्या नराधमास न्यायालयाने एवढी मोठी शिक्षा दिल्यानं अनेकांनी समाधान व्यक्त केलं आहे. वाशिम शहरात घटनेच्या दिवशी दुपारी 3. 30 वाजता पीडित मुलगी ही तिच्या घराच्या आवारात खेळण्यास गेली होती मात्र सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत ती घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी तिची शोधाशोध केली असता, ती नंदू भिंगारदिवे या आरोपीच्या घराच्या वरच्या मजल्यावर घाबरलेल्या अवस्थेत दिसून आली. तिच्या आईने विचारपूस केली असता, पीडितीने सर्व घटनाक्रम आईला सांगितला. त्यानंतर आईने वाशिम प���लीस स्टेशनला 13 फेब्रुवारी 2018 रोजी फिर्याद दाखल केली त्यावरून आरोपीविरुद्ध भादंवि 376 ( आय ), 377 तसंच पोक्सो कलम 4, 12 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला. तपास अधिकारी अस्मितामनोहर यांनी न्यायालयात आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केलं. सरकारी पक्षातर्फे 4 साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. सबळ पुराव्यांमुळे तदर्थ अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश डॉ. रचना तेहरा यांनी आरोपीला कलम 376( आय ) नुसार 20 वर्ष सक्तमजुरी आणि 20 हजाराचा दंड ठोठावला. याप्रकरणी सहाय्यक सरकारी वकील माधुरी मिसर यांनी सरकारी पक्षाच्यावतीने काम पाहिले तर पैरवी अधिकारी म्हणून तृप्ती पाटील यांनी कामकाज पाहिले. बलात्कार प्रकरणातील दोषीला ही शिक्षा सुनावण्यात आल्यानं स्त्री संघटनांनी याचं स्वागत केलं आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n13 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला 20 वर्षांचा सक्षम कारावास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00713.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://notionpress.com/mr/story/read/12151/ishqiya1", "date_download": "2022-01-23T22:22:58Z", "digest": "sha1:XRE6JLPGGYND4K2QBECKMSCTXFWOXBQV", "length": 13557, "nlines": 225, "source_domain": "notionpress.com", "title": "#versesoflove - Ishqiya-1 | Writing Contest from Notion Press", "raw_content": "आम्हाला संपर्क करा-: 044-4631-5631\nप्रकाशित करा तुमचं पुस्तक मोफत प्रकाशित करा आणि १५०हून अधिक देशांमध्ये विक्री करा\nआउटपब्लिश स्वतः पुस्तक प्रकाशित करण्याचं स्वातंत्र्य आणि पारंपरिक प्रकाशनसंस्थेचं मार्गदर्शन या दोन्हींचा संयोग अनुभवा.\nमार्केटिंगची साधनंतुमच्या पुस्तकाची प्रसिद्धी करून अधिकाधिक वाचकांपर्यंत पोचण्यासाठी आमची साधनं वापरा.\nआव्हानंतुमच्या पुस्तकाची प्रसिद्धी करून अधिकाधिक वाचकांपर्यंत पोचण्यासाठी आमची साधनं वापरा.\n#प्रेमकवितानिकाल पाहा #मन_कागदावर_मोकळं_करानिकाल पाहा\nइंडी ऑथर चॅम्पिअनशिप #4 निकाल पाहा इंडी ऑथर चॅम्पिअनशिप #3 निकाल पाहा\nभारतभरातील स्वतंत्र लेखकांची हजारो पुस्तकं शोधा आणि वाचा\nपुस्तकाच्या दुकानाला भेट द्या\nतुमचं पुस्तक मोफत प्रकाशित करा आणि १५०हून अधिक देशांमध्ये विक्री करा\nस्वतः पुस्तक प्रकाशित करण्याचं स्वातंत्र्य आणि पारंपरिक प्रकाशनसंस्थेचं मार्गदर्शन या दोन्हींचा संयोग अनुभवा.\nतुमच्या पुस्तकाची प्रसिद्धी करून अधिकाधिक वाचकांपर्यंत पोचण्यासाठी आमची साधनं वापरा.\n#प्रेमकविता निकाल पाहा#मन_कागदावर_मोकळं_करानिकाल पाहा\nइंडी ऑथर चॅम्पिअनशिप #4 निकाल पाहा इंडी ऑथर चॅम्पिअनशिप #3 निकाल पाहा\n\"तुमच्याशी संवाद साधून आनंद वाटला. प्रकाशनाची संपूर्ण प्रक्रिया तुम्ही ठरलेल्या वेळेत नियोजनबद्ध रितीने पूर्ण केलीत, हे मला खूप भावलं.\"\nसुब्रत सौरभकुछ वो पल'चे लेखक\nतुम्हाला आवडतील अशा कथा\nकिसी ने फूल दिया तो किसी ने मोबाईल गिफ्ट दिया किसी ने कपडे दिए त Read More...\nआज 14 फरवरी था\nवो पहली मुलाकात में ही मेरा दिल चुरा ले जाते हैं वो क्योंकि दिल � Read More...\n❤️ प्रेम का संबंध ❤️\nप्रेम फुहार जेठ दुपहरी सा तपता था मन का यह आंगन सूना, धूम्र उठ र Read More...\nआज बहानी है मुझे अपनी प्रेम की गंगा इस गंगा की धारा में डूबना � Read More...\n❤️ प्रेम की गंगा ❤️\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nनोशन प्रेसने स्वतः पुस्तक प्रकाशित करण्यासाठी अतिशय सोयीचा मोफत प्रकाशन मंच उपलब्ध करून दिला आहे. यातून केवळ इंग्रजीतच नव्हे, तर हिंदी, तामिळ, बंगाली, मराठी, मल्याळी, गुजराती व कन्नड या भाषांमध्ये पुस्तक प्रकाशित करू इच्छिणाऱ्या लेखकांनाही मदत केली जाते. 'आउटपब्लिश' या आमच्या संमिश्र प्रकाशन कार्यक्रमाद्वारे तुम्हाला स्वतः पुस्तक प्रकाशित करण्यातील सर्व स्वातंत्र्य मिळतं आणि तज्ज्ञांच्या दृष्टिकोनाची मदतही मिळते. त्यामुळे अत्युच्च दर्जाचं पुस्तक प्रकाशित करायला आणि जगभरातील लाखो लोकांचं त्याकडे लक्ष जावं असा मंच उभारायला याचा उपयोग होतो. आमचे पुस्तकविषयक तज्ज्ञ तुमचं पुस्तक एका वेळी एक पान असं प्रकाशित करत असताना तुम्ही निवांत राहू शकता, किंवा आमच्या मोफत प्रकाशन मंचाचा वापर करून स्वतःहून पुस्तक प्रकाशित करू शकता. थोडक्यात, दर्जेदार सेवा आणि अभिनव तंत्रज्ञान यांचा संयोग साधून स्वतःहून पुस्तकं प्रकाशित करण्याचा सर्वोत्तम मार्ग नोशन प्रेस उपलब्ध करून देते. यामुळे स्वतंत्र पुस्तक प्रकाशनाचा पर्याय वापरू इच्छिणाऱ्या कोणत्याही लेखकासाठी नोशन प्रेस हा एक स्वाभाविक पर्याय ठरतो. आमच्या प्रकाशनविषयक तज्ज्ञांशी बोलून तुमच्या प्रकाशनाची योजना मोफत तयार करा आणि 'आउटपब्लिश'द्वारे थेट स्पर्धेत उतरा.\nप्रताधिकार © २०२२ नोशन प्रेस\nवापरविषयक अटी खाजगीपणाचं धोरण स��केतस्थळाचा नकाशा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00713.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"}
+{"url": "https://www.livemarathi.in/generator-to-be-given-to-isolation-hospital-rich-chhatrapati-shahu-maharaj/", "date_download": "2022-01-23T21:44:38Z", "digest": "sha1:NTKQSAMPBJCSIDS6O26YFVM2VC5IRZRB", "length": 12143, "nlines": 101, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "आयसोलेशन हॉस्पिटलला जनरेटर देणार : श्रीमंत छत्रपती शाहू महाराज | Live Marathi", "raw_content": "\nHome कोल्हापूर आयसोलेशन हॉस्पिटलला जनरेटर देणार : श्रीमंत छत्रपती शाहू महाराज\nआयसोलेशन हॉस्पिटलला जनरेटर देणार : श्रीमंत छत्रपती शाहू महाराज\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. या पार्श्वभूमीवर श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी त्यांचे नातू राजकुमार यशराजराजे छत्रपतीं यांच्या वाढदिवसानिमित्त आयसोलेशन येथे नव्याने स्थापन केलेल्या कोव्हीड केअर सेंटरसाठी 5 लाखांचा जनरेटर देण्याचे जाहिर केले.\nन्यू पॅलेस इथे माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी त्यांचे चिरंजीव राजकुमार यशराजराजे छत्रपती यांचा वाढदिवस साजरा न करता त्यांनी कोरोना संसर्ग रोखण्याच्या उपाययोजनांसाठी 1 हजार सॅनिटायझर बॉटल्स, 1 हजार मास्क, 500 फेसशिल्ड, 250 पीपीई किट आणि 50 गाऊन महापौर सौ. निलोफर आजरेकर आणि आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याकडे आज सुपूर्द केले.\nयावेळी कोल्हापूरच्या राजे घराण्याने क्षणाचाही विचार न करता महापालिकेने केलेल्या आवाहनास त्वरीत प्रतिसाद देऊन तात्काळ 5 लाखांचा जनरेटर देण्याचे मान्य केल्याबददल महापौर सौ.निलोफर आजरेकर यांनी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचे आभार मानले.\nयावेळी श्रीमंत छत्रपती शाहु महाराज यांनी कोल्हापूर शहरात कोरोनाचा वाढता संसर्ग आणि त्याबाबत महापालिकेच्यावतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. तसेच कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आणखीन काही मदत आवश्यक असल्यास तात्काळ उपलबध करुन देऊ, अशी ग्वाही दिली.\nयावेळी माजी आ. मालोजीराजे छत्रपती, यशराजराजे छत्रपती, महापौर सौ. निलोफर आजरेकर आणि आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, उपमहापौर संजय मोहिते, नगरसेवक अर्जुन माने, राजाराम गायकवाड, रत्नेश शिरोळकर, उदयोजक तेज घाटगे, प्रविण इंगळे, प्रविणसिंह घाटगे, आशपाक आजरेकर आदि मान्यवर उपस्थित होते.\nPrevious articleसोमवारी गारगोटी इथे मराठा आरक्षण बचाव संघर्ष समितीचे रास्तारोको\nNext articleनेहरूनगर प्रभागात सॅनिटायझर, मास्कचे वाटप : सौ. अश्विनी बारामते\nअन्यथा गोकुळच्या कारभारासंदर्भात सर्व पुराव्यांसह जनतेसमोर जावं लागेल : शौमिका महाडिक\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार प्रेरणादायी : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर\nबेरकळवाडी गावाला ‘गोकुळ’ च्या संचालकांची भेट…\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार प्रेरणादायी : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर\nकुरुंदवाड (प्रतिनिधी) : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कार्य आणि नेतृत्व शब्दात सामावणे अशक्य आहे. त्यांचे विचार पुढील पिढ्यांना देखील प्रेरणा देत राहतील. सामान्य माणसांच्या प्रश्नांवर प्रत्यक्ष मैदानात झुंजणाऱ्या,सर्वसामान्य माणसांचा ते बुलंद आवाज होते. देशाच्या...\nबेरकळवाडी गावाला ‘गोकुळ’ च्या संचालकांची भेट…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या मार्गदर्शनाखाली करवीर तालुक्यातील बेरकळवाडी गावाला संचालकांनी भेट दिली. या गावात गुजरात व हरियाणा राज्यातून जातिवंत ४८ म्हैशी खरेदी केलेल्या असून त्यांच्या पासून जन्मलेली मादी वासरे,...\nबिटकॉईनमध्ये गुंतवणुकीदाराची २० लाखांची फसवणूक : तिघांवर गुन्हा दाखल\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करायला लावून केदार रानडेसह अन्य दोघांनी २० लाखांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी सुहास नागन्नावार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजरामपुरी पोलीस ठाण्यात केदार रानडेसह अन्य दोघां विरोधात...\nजिल्ह्यात चोवीस तासात ‘७२३’ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात ७२३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात दोघांचा मृत्यू झाला असून ४२२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – ३११, आजरा –...\nशिवसेनेतर्फे मोफत युनिव्हर्सल पासचे वाटप : रविकिरण इंगवले\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कोरोनाचे दोन डोस पूर्ण झालेल्या नागरिकांना विनामूल्य कोरोना डोसचे प्रमाणपत्र (युनिव्हर्सल पास) विनामूल्य देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. अशी माहिती माजी उपमहापौर रविकिरण इंगवले यांनी...\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टि���ेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘गडहिंग्लज अर्बन’ला भेटला ‘हर्षद मेहता’.. : 13 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली...\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00713.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.nilkantheshwarsamachar.page/2020/10/Nt5sCH.html", "date_download": "2022-01-23T21:22:10Z", "digest": "sha1:WUKAPWBM2PRP4SE7T7YW4ETLX4J5YFFV", "length": 4049, "nlines": 30, "source_domain": "www.nilkantheshwarsamachar.page", "title": "*महाराष्ट्र महाविद्यालयातील प्रसाद बोरुळे चे जेईई अडव्हान्स्ड परीक्षेत यश*", "raw_content": "\n*महाराष्ट्र महाविद्यालयातील प्रसाद बोरुळे चे जेईई अडव्हान्स्ड परीक्षेत यश*\n*महाराष्ट्र महाविद्यालयातील प्रसाद बोरुळे चे जेईई अडव्हान्स्ड परीक्षेत यश*\nनिलंगा- देशातील नामांकित आयआयटी आणि एनआयटी या शैक्षणिक संस्थामध्ये प्रवेश घेण्यासाठी जेईई अडव्हान्स्ड परीक्षेचा निकाल सोमवारी (दि. ५ ऑक्टोबर) जाहीर झालेला असून महाराष्ट्र महाविद्यालयाचा प्रसाद बोरुळे या विद्यार्थ्याने १०३ गुण घेऊन यश आयआयटी आणि एनआयटी शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेण्यासाठी पात्र ठरला.\nविद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल महाराष्ट्र शिक्षण समितीचे उपाध्यक्ष विजय शिवाजीराव पाटील, संस्थेचे सचिव बब्रुवान सरतापे, संस्थेचे समन्वयक दिलीपराव धुमाळ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव कोलपुके, उपप्राचार्य प्रा. प्रशांत गायकवाड, विज्ञान विभागाचे समन्वयक प्रा. राजेंद्र कटके, सी.ई.टी. सेलचे समन्वयक प्रा. श्रीराम पौळकर आदीनी सत्कार करुन अभिनंदन केले आहे.\nश्री हावगीस्वामी महाविद्यालयातील बारावीच्या निकालाची उज्ज्वल परंपरा कायम.\nJuly 17, 2020 • विक्रम हलकीकर\n*महाराष्ट्र महाविद्यालयात कृषी दिनानिमित्त वृक्षारोपन\nJuly 01, 2021 • विक्रम हलकीकर\nमतदार यादीतील नाव वगळणे, समाविष्ठ करणे व दुरुस्ती करुन घेण्याचे आवाहन\nउदगीर शहरामध्ये पर्यावरण,आरोग्य संवर्धन आणि प्रदूषमुक्तीसाठी आयोजित भव्य सायकल रलीमध्ये उदगीरकरांनी सहभागी व्हावे मुख्याधिकारी भारत राठोड\nबेवारस पडलेल्या इसमाचा जीव वाचविला : माजी नगरसेवक अहमद सरवर यांची तत्परता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00713.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://barshilive.com/black-money-swiss-bank-gives-second-list-to-india/", "date_download": "2022-01-23T20:59:03Z", "digest": "sha1:Q5LKNF5WHRCUYH7DM2O7AZ4TU3D3NQQB", "length": 11240, "nlines": 95, "source_domain": "barshilive.com", "title": "काळा पैसा: स्विस बँकेने भारताला दिली दुसरी यादी", "raw_content": "\nHome राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय काळा पैसा: स्विस बँकेने भारताला दिली दुसरी यादी\nकाळा पैसा: स्विस बँकेने भारताला दिली दुसरी यादी\nकाळा पैसा: स्विस बँकेने भारताला दिली दुसरी यादी\nनवी दिल्ली: काळा पैसा प्रकरणी भारताला मोठे यश मिळाले. स्विस बँकेने त्यांच्या भारतीय खातेदारांची दुसरी यादी केंद्र सरकारला दिली. भारत आणि स्वित्झर्लंड यांच्यात असलेल्या करारानुसार स्विस बँकेने त्यांच्याकडे असलेल्या भारतीय खातेदारांची माहिती सरकारला दिली. पहिली यादी २०१९ मध्ये आणि दुसरी यादी या वर्षी मिळाली. स्विस बँकेने खातेदाराचे त्यांच्याकडे नोंदवलेले नाव, ओळखपत्राचे पुरावे, खाते क्रमांक तसेच संबंधित खात्यात विशिष्ट कालावधीत असलेल्या संपत्तीबाबतची माहिती सरकारला दिली आहे.\nआमच्या फेसबुक पेज ला लाईक करा\nस्वित्झर्लंडमध्ये सुटसुटीत करव्यवस्था आहे. या व्यवस्थेचा गैरफायदा घेत जगातील अनेक देशांमधले श्रीमंत त्यांची बेहिशेबी संपत्ती बँक खाती आणि लॉकरमधून स्विस बँकेत दडवून ठेवतात. या संपत्तीची माहिती जगापासून लपवून ठेवण्यासाठी स्विस बँक संबंधित खातेदारांकडून विशेष फी वसूल करत होती. मात्र काळ्या पैशाविषयी आंतरराष्ट्रीय पातळीवर दबावगट तयार झाल्यानंतर स्वित्झर्लंडने भारतासह जगातील ८६ देशांशी करार केला. या करारानुसार स्विस बँक संबंधित देशांना टप्प्याटप्प्याने खातेदारांची माहिती देत आहे.\nस्विस बँकेने सुमारे ३१ लाख खातेधारकांची माहिती २०१९ मध्ये जगाला दिली. या वर्षी आणखी ३१ लाख खातेधारकांची माहिती स्विस बँकेने जगाला दिली. खातेदार ज्या देशाचा नागरिक आहे त्या देशाला माहिती द्यायची या पद्धतीने ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली. माहिती प्रसिद्ध झाली तरी ठोस पुरावे असल्याशिवाय स्विस बँकेतील संबंधित खातेदाराची संपत्ती जप्त करण्याचा अधिकार सरकारकडे नसेल. लागोपाठच्या दोन वर्षांमध्ये ज्या खातेदारांची माहिती प्रसिद्ध करण्यात आली त्यात मोठ्या संख्येने भारतीय आहेत. भारतीय खातेधारकांमध्ये व्यक्ती तसेच काही संस्था आणि खासगी कंपन्यांचाही समावेश आहे.\nस्विस बँकेकडून मिळालेल्या माहितीआधारे तपास करुन केंद्रीय तपास य���त्रणांना खातेधारकाच्या बेहिशेबी संपत्ती विषयी ठोस पुरावे गोळा करावे लागतील. या पुराव्यांच्याआधारे स्विस बँकेतील तसेच भारतातील संपत्ती जप्त करण्याची कारवाई करता येऊ शकेल. ज्या भारतीयांची खाती स्विस बँकेत आहेत ते प्रामुख्याने कर चुकवेगिरी करणारे तसेच आर्थिक घोटाळे करणारे आहेत.\nआतापर्यंत स्विस बँकेने ज्या खात्यांची माहिती जगाला दिली त्यात प्रामुख्याने काही वर्षांपूर्वी बंद झालेल्या बँक खात्यांची माहिती आहे. या खात्यांमधील संपत्ती नव्याने कुठे वेगळ्या नावाने गुंतवण्यात आली आहे अथवा अन्यत्र दडवण्यात आली आहे याची माहिती अद्याप हाती आलेली नाही. संबंधित देशांच्या तपास यंत्रणांनी या माहितीआधारे तपास करावा आणि पुराव्यांआधारे पुढील कारवाई करावी, अशी भूमिका स्विस बँकेने घेतली आहे.\nPrevious articleकोरोना योद्ध्यांना सलाम करण्यासाठी सायकलवरून महाराष्ट्र प्रदक्षिणा\nNext articleनोव्हेंबरपर्यंत संपूर्ण राज्य होऊ शकते अनलॉक ; राजेश टोपे यांचे संकेत\nयेत्या तीन वर्षांत भारतात अमेरिकेसारखे रस्ते तयार होतील : नितीन गडकरी\nसोनारीचे जवान सागर तोडकरी पठाणकोटमध्ये शहीद\nअभिमानास्पद: मराठमोळे श्रीकांत दातार असणार आता अमेरिकेच्या जगप्रसिद्ध हार्वर्ड बिझिनेस स्कूलचे डीन\nवैरागच्या विकासासाठी भूमकर यांच्या पाठीशी ताकद उभी करणार-रोहित पवार\nवृक्ष संवर्धन समिती च्या वतीने गच्चीवरील बाग तसेच परसबाग स्पर्धेच आयोजन\nनिमित्त बार्शीतील कथित शेअर घोटाळ्याचे : रोडपती…. करोडपती…. वाचा सविस्तर-\n अलीपुर रोड परिसरातून महिलेचे गंठण भरदिवसा लंपास; २ जणां विरुद्ध...\nसोलापुरात शेततळ्यात बुडून आईसह दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू\nवैराग मध्ये एक पतिपत्नी विजयी तर एक पतिपत्नी पराभूत\nचिंताजनक: बार्शीत तीन दिवसात २७१ नवे कोरोना रुग्ण सापडले\nराष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष काका साठेंनी झेडपीच्या आवारात लगावली एकाच्या ‘कानाखाली’ |...\nवैराग नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या निरंजन भूमकरांची एकहाती झेंडा-भाजप चार तर शिवसेना...\nबार्शी शेअर मार्केट घोटाळा: विशाल फटे याला 10 दिवसांची पोलीस कोठडी;...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00714.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/jalgaon-zp-election-bjp-candidate-rajani-patil-won-set-back-bjp-mhsp-427283.html", "date_download": "2022-01-23T21:51:44Z", "digest": "sha1:PK3KNDT2FGZGMQ3HCBDTNC4LTPFUGTJ2", "length": 10318, "nlines": 80, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "महाविकास आघाडी फुटली, खडसे-महाजनांच्या रणनीतीमुळे जळगावात फुलले 'कमळ' – News18 लोकमत", "raw_content": "\nमहाविकास आघाडी फुटली, खडसे-महाजनांच्या रणनीतीमुळे जळगावात फुलले 'कमळ'\nमहाविकास आघाडी फुटली, खडसे-महाजनांच्या रणनीतीमुळे जळगावात फुलले 'कमळ'\nजळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांची रणनीती यशस्वी झाली आहे.\nराजेश भागवत,(प्रतिनिधी) जळगाव,3 जानेवारी: जळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांची रणनीती यशस्वी झाली आहे. भाजपने महाविकास आघाडीला सुरुंग लावत जिल्हा परिषदेत 'कमळ' फुलवले आहे. अध्यक्षपदी रंजना पाटील तर उपाध्यक्षपदी लालचंद पाटील विजयी झाले आहेत. जळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी शुक्रवारी दुपारी निवडणूक प्रक्रिया पार पडली. गेल्या दोन दिवसात राजकीय हालचाली वेग आला होता. या निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजप व विरोधी महाविकास आघाडीमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळाली. माजी मंत्री एकनाथराव खडसे व आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली भाजपने ही निवडणूक लढवली. शेवटच्या क्षणी भाजपची फत्ते होऊन अध्यक्षपदी रंजना पाटील तर उपाध्यक्षपदी लालचंद पाटील यांची निवड झाली. भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. भाजपला एकाच दिवसात दुसरा मोठा धक्का दरम्यान, राज्याची सत्ता हातातून गेल्यानंतर भाजपला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत धक्का बसला आहे. नाशिक जिल्हा परिषदेची सत्ता हातातून गेल्यानंतर आता कोल्हापूर जिल्हा परिषदही भाजपच्या हातातून गेली असून महाविकास आघाडीला तिथे सत्ता मिळाली आहे. भाजपचे दिग्गज नेते चंद्रकांत पाटील यांना हा मोठा धक्का मानला जातोय. पश्चिम महाराष्ट्रातली ही मोठी राजकीय उलथापालथ मानली जातेय. या नव्या समिकरणामुळे कोल्हापूर जिल्हा परिषदेतील भाजपची सत्ता आज संपुष्टात आली. दोन्ही काँग्रेस आणि शिवसेनेने आपले सदस्य सहलीवर नेले होते तर भाजप आणि महाडिक गटाचे सदस्यही सहलीवर होते. दोन्हीकडचे सदस्य जिल्हा परिषदेमध्ये दाखल झाल्यानंतर निवडीमध्ये अपेक्षेप्रमाणे महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले. काँग्रेसचे बजरंग पाटील यांची जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी तर उपाध्���क्षपदी राष्ट्रवादी चे सतीश पाटील यांची निवड झालीय. नाशिकही हातातून गेलं नाशिक जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदी शिवसेनेच्या बाळासाहेब क्षीरसागर निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या सयाजी गायकवाड यांना संधी मिळाली आहे. महाविकास आघाडीच्या झंझावातासमोर भाजपने दोन्ही पदांसाठी माघार घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. नाशिकमध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाला आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी शिवसेनेनं दिलेल्या उमेदवाराला राष्ट्रवादी आणि काँग्रेसनेही पाठिंबा दिला. त्यामुळे अध्यक्षपदासाठीचं संख्याबळ जुळून आलं. त्यामुळे अखेर भाजपने या निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार बाळासाहेब क्षीरसागर यांच्या अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाला. एकीकडे नाशिकमध्ये भाजपला धक्का बसला असतानाच पश्चिम महाराष्ट्रातही आज राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. 'कोल्हापूर जिल्हा परिषदेतील भाजपची सत्ता आज संपुष्टात येणार आहे. काही वेळापूर्वीच कोल्हापूर जिल्हा परिषदेची सभा सुरू झाली असून अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये महाआघाडीला यश मिळणार आहे,' असा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\nमहाविकास आघाडी फुटली, खडसे-महाजनांच्या रणनीतीमुळे जळगावात फुलले 'कमळ'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00714.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://tarunbharat.com/dailynews/782598", "date_download": "2022-01-23T22:16:26Z", "digest": "sha1:ZV5L6C3TFTW2KO4ZQK5UNQEP5SDHWLQU", "length": 16243, "nlines": 134, "source_domain": "tarunbharat.com", "title": "इराणहून आलेल्या कोल्हापूरच्या महिलेचा जोधपूरमध्ये मृत्यू – तरुण भारत", "raw_content": "\nसत्संगती ही पाप, ताप व दैन्य दूर करते\nइराणहून आलेल्या कोल्हापूरच्या महिलेचा जोधपूरमध्ये मृत्यू\nइराणहून आलेल्या कोल्हापूरच्या महिलेचा जोधपूरमध्ये मृत्यू\nइराणहून मायदेशी परतल्यानंतर जोधपूर (राजस्थान) मधील एमडीएम हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या कोल्हापूरच्या महिलेचा गुरूवारी हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यु झाला. शमसुन्निसा मोमीन (वय 59, रा. मयुरा अपार्टमेंट लिशा हॉटेल शेजारी, कदमवाडी र���ड, कोल्हापूर) या महिलेचे नाव आहे. त्यांच्या पतीवरही जोधपूरमधील एम्स हॉस्पिटमध्ये उपचार सुरू आहेत. तेच प्रारंभी कोरोना पॉझिटिव्ह होते. पण आता त्यांच्या कोरोनाच्या दोन्ही चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. त्यांची प्रकृती सुधारत असताना त्यांच्या पत्नी शमसुन्निसा मोमीन यांचा मृत्यु झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.\nमोमीन कुटुंबीय हे मूळचे मंगळवार पेठेतील पाटाकडील तालीम परिसरात राहणारे. सध्या त्यांचे वास्तव्य कदमवाडी रोडवरील लिशा हॉटेल समोरील मयुरा अपार्टमेंटमध्ये आहे. त्यांचे पती आणि शमसुन्निसा मोमीन यांना शफीक आणि इरफान दोन मुलगे आहेत. इरफान यांचे मेडिकलचे शॉप आहे तर शफीक पुण्यात नोकरीला आहेत. मुंबईतील साद टुरिस्ट कंपनीने इराकच्या सहलीचे आयोजन केले होते. या सहलीत त्यांचे पती आणि शमसुन्निसा मोमीन हे देखील सहभागी झाले होते. मोमीन दाम्पत्याबरोबर या सहलीत कोल्हापुरातील 21 पर्यटकांचाही सहभाग होता. नियोजनाप्रमाणे सहल निघाली. फेबुवारी महिन्यात सर्व पर्यटक इराणमध्ये गेले असताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इराकमध्ये जाणारी विमानसेवा बंद करण्यात आली. त्यामुळे मोमीन दाम्पत्यासह इतर सर्व पर्यटक इराणमध्येच अडकले. त्यानंतर हे सर्व पर्यटक इराणमधून 14 मार्चला दिल्लीत आले. परदेशातून आल्याने त्यांना जैसलमेरमध्ये लष्कराच्या हॉस्पिटलमध्ये क्वॉरंटाईन करण्यात आले.\n28 मार्चला त्यांच्या क्वॉइंटाईनचा कालावधी संपणार होता. क्वॉरंटाईनच्या काळात मृत शमसुन्निसा यांच्या पतींची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्यांना जोधपूरच्या एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यावेळी शमसुन्निसा यांची चाचणी निगेटिव्ह आली होती. मात्र आपला पती कोरोना पॉझिटिव्ह झाल्याचे समजताच शमसुन्निसा यांना मानसिक धक्का बसला. त्यातच त्यांना पक्षाघाताचा झटका (पॅरालेसिस) आला. त्यांना जोधपूरच्या एमडीएम हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले. शमसुन्निसा यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मोमीन यांच्या मुलांना देण्यात आली. मोमीन कुटुंबीयांचे स्नेही असणाऱया नगरसेवक तौफिक मुल्लाणी यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे पाठपुरावा करत जोधपूरला जाण्यासाठी पास काढून दिला. त्यानुसार मोमीन यांचा मुलगा इरफान हे जोधपूरला निघाले पण त्यांना कोरोनाच्या पार्श��वभूमीवर गुजरातमध्ये प्रवेश देण्यात आला नाही. त्यामुळे त्यांना वापी येथून परतावे लागले. दरम्यान, 6 एप्रिलला शमसुन्निसा यांची प्रकृती सुधारत असून त्यांना आयसीयुतून बाहेर काढण्यात आल्याची माहिती मोमीन कुटुंबीयांना मिळाली. दरम्यान, उपाचार सुरू असताना 9 एप्रिल रोजी शमसुन्निसा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच कोल्हापुरातील त्यांच्या नातेवाईकांत हळहळ व्यक्त होत आहे.\nपार्थिव कोल्हापुरात आणण्याचे प्रयत्न\nदरम्यान, शमसुन्निसा यांचे पार्थिव कोल्हापुरात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांनी राजस्थान सरकार आणि मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याशी संपर्क साधला आहे. पत्रव्यवहारही सुरू केला आहे. नगरसेवक तौफिक मुल्लाणी यांनीही गेहलोत यांचे स्वीय सहाय्यक शशिकांत शर्मा आणि राजस्थान सरकारमधील महसूल मंत्री हरिष चौधरी यांच्याशी संपर्क साधून प्रयत्न सुरू केले आहेत. शुक्रवारी दुपारी शमसुन्निसा यांचा स्वॉब घेण्यात आला आहे. या स्वॉबचा अहवाल शनिवारी प्राप्त होण्याची शक्यता आहे. अहवाल काय येतो यावर पुढील गोष्टी ठरणार आहेत. स्वॉब निगेटिव्ह आला तर लष्कराच्या वतीने पार्थिव कोल्हापुरात पाठविण्यात येणार आहे. स्वॉब पॉझिटिव्ह आला तर पार्थिव कोल्हापुरात आणण्यात अडचण येऊ शकते, अशी माहिती नगरसेवक तौफिक मुल्लाणी यांनी दिली. दरम्यान, आमदार चंद्रकांत जाधव यांनीही मोमीन कुटुंबीयांना मानसिक आधार दिला आहे. आमदार जाधव यांचा पूर्वी पाटाकडील तालीम परिसरात राहणाऱया मोमीन कुटुंबीयांशी स्नेह आहे.\nशमसुन्निसा यांचे पती हे कोरोना पॉझिटिव्ह होते. पण त्यांच्या दोन चाचण्या निगेटिव्ह आल्याने ते कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांची प्रकृती सुधारली आहे. शुक्रवारी ते मुलगा इरफान आणि नगरसेवक तौफिक मुल्लाणी यांच्याशी फोनवरून बोलले.\nधार्मिक वृत्ती असणाऱया शमसुन्निसा आपल्या पतीसह सुफी पंथाची प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी इराकला जाण्यासाठी परदेशात गेल्या होत्या. मायदेशी परतल्यानंतर पतीच्या प्रकृतीची चिंता आणि कोल्हापूरला परतण्यची ओढ असणाऱया शमसुन्निसा यांना गुरूवारी मुस्लिम धर्मियांसाठी महत्वाच्या असणऱया शब-ए-बारात या पुण्य दिवशी मरण आले.\nकोथळीतील जवान सतीश वायदंडे यांचे सिक्��ीममध्ये अपघाती निधन\nअत्यावश्यक सेवेची सर्व दुकाने ठरविक वेळेत सुरु राहतील : जिल्हाधिकारी शेखर सिंह\nदहिवडीचे मुख्य न्यायाधीश अमितसिंह मोहने\nजिल्हय़ात बेकायदा दारूचा महापूर सुरुच\nकोल्हापूर : किणी येथील ग्रामविकास अधिकाऱ्यांना मारहाण,अद्याप कारवाई नाहीच\nमहाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख कोरोना पॉझिटिव्ह\nकोल्हापूर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण तरच सातवा वेतन आयोग\nकोल्हापूर : गांधीनगर बनतंय गुटखा विक्रीचे केंद्र\nबागणी येथे हार्वेस्टिंग मशीनने घेतला पेट\nदैनंदिन रुग्णसंख्येत किंचित घट\nश्रीलंका, दक्षिण आफ्रिका उपांत्यपूर्व फेरीत\nअरुणाचल प्रदेशातून बेपत्ता झालेला मुलगा चिनी आर्मीला सापडला\nसर्व प्रकारची बससेवा सुरळीत\nलातुरात महाविद्यालयीन विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00714.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://tarunbharat.com/dailynews/997923", "date_download": "2022-01-23T22:11:54Z", "digest": "sha1:AZVYZ4W35EIJCDMNHJQUSDP2WWNQYARX", "length": 7193, "nlines": 127, "source_domain": "tarunbharat.com", "title": "उस्मानाबाद : कळंबच्या मांजरा नदीत आढळला मृतदेह ! – तरुण भारत", "raw_content": "\nसत्संगती ही पाप, ताप व दैन्य दूर करते\nउस्मानाबाद : कळंबच्या मांजरा नदीत आढळला मृतदेह \nउस्मानाबाद : कळंबच्या मांजरा नदीत आढळला मृतदेह \nकळंब शहरातून जाणाऱ्या मांजरा नदीच्या पुलाजवळ सोमवारी सायंकाळी अज्ञात व्यक्तीचे मृतदेह आढळा आहे. नदीत मृतदेह आढळल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. सायंकाळच्या वेळेला मोठ्या पुलाजवळ मृतदेह तरंगताना काहींना दिसला.बघणाऱ्यांनी लागलीच कळंब पोलिसांना याबाबत माहिती दिली. कळंब पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचून मृतदेह ताब्यात घेतला आहे.\nअंदाजे 35 वय असलेल्या व्यक्तीचे हे मृतदेह असल्याचे पोलिसांनी सांगितले. मृतदेहाचे शवविच्छेदन केले असता पाण्यात बुडून मृत्यू झाला असल्याची देखील माहिती मिळतीये. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळाला आहे. त्यामुळे मृतदेह ओळख अद्याप पटलेली नाही.\nमृतदेह नेमका कोणाचा आहे, याबाबत पोलीस तपास करीत आहे. नजीकच्या सर्व पोलीस ठाणे आणि तेथील अधिकाऱ्यांना आपल्या हद्दीत व परिसरात शोध घेऊन सदर प्रेताची ओळख पटवण्यास मदत करावी, असे आवाहन कळंब पोलिसांनी केले आहे.\nउस्मानाबाद : कंटेनर उलटताच,६९ लाखांचा माल लंपास\nजंगलात चित्रिकरणाचा अनुभव काही और���\nबार्शीत शिक्षकाचा कुटुंबासह अन्नत्याग सत्याग्रह\nसोलापूर : परंडा येथील सराफ अभिजित पेडगावकरवर खंडणीचा गुन्हा दाखल\nकोरोना जनजागृतीसाठी बार्शीत पोलिसांचा रूट मार्च\nसरकारच्या दिशाहीन धोरणामुळे पदवीधरांचे प्रश्न गंभीर : रमेश पोकळे\nबलात्कार प्रकरणातील आरोपी मनोहर भोसलेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला\nसोलापूर एस.टी स्टॅण्डसमोरील कुंटणखान्यावर छापा\nयंदाच्या आयपीएलसाठी प्रँचायझींची मुंबई-पुण्याला पसंती\nमिकी पाशेकोची काँग्रेसला सोडचिठ्ठी\nविकेंड कर्फ्यू मागे, बाजारपेठ सुरळीत\nबणजगोळ येथे दोन गटात मारामारी; १२ जणांवर गुन्हे दाखल\nओटवणे प्राथमिक शाळा नं १ चे १०० व्या वर्षात पदार्पण\nरॅली-सभांवर 31 जानेवारीपर्यंत बंदी कायम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00714.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/103687/these-early-symptoms-of-depression/", "date_download": "2022-01-23T22:25:17Z", "digest": "sha1:DCTVVXEHJ6KPRDA7ZNQG2AAMUJDQVCT5", "length": 19782, "nlines": 114, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " ' ही ८ गंभीर लक्षणं म्हणजे डिप्रेशनची पहिली पायरी, वेळीच लक्ष द्या!", "raw_content": "\nही ८ गंभीर लक्षणं म्हणजे डिप्रेशनची पहिली पायरी, वेळीच लक्ष द्या\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nव्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल\nवाढत्या जागतिकीकरणामुळे लोकं एकमेकांच्या जवळ आलेली आहेत पण, यामुळे माणसाचे आयुष्य अधिक स्पर्धात्मक होऊन नैराश्याची समस्या वाढलेली दिसते. कोरोना ओमिक्रोनसारख्या साथीच्या आजरांमुळे देखील लोकांच्या मानसिकतेवर परिणाम झाला आहे.\nनैराश्य हा मानसिक विकार आपल्याला जगभरात सगळीकडेच बघायला मिळतो. विनाकारण हताश वाटणे, रागावर संयम ठेवता न येणे इ. नैराश्याची लक्षणे आहेत.\nआमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :\nपण या मानसिक आजाराची लक्षणे आपल्या शरीरावर पण दिसून येतात. या लक्षणामधून शरीर आपल्याला या आजाराबाबतीत सुचित करत असते.\nत्यामुळे ही लक्षणे ओळखून त्यावर वेळीच उपाय केल्याने संभावित आजाराची शक्यता टाळता येऊ शकते.\nनैराश्य हे तुमच्या शरीर आणि मेंदू या दोघांवर परिणाम करते. नैराश्यग्रस्त लोकांमध्ये आढळून येणारे प्रमुख लक्षण म्हणजे या लोकांना निद्रानाशाचा त्रास असतो.\nउलट काही लोकांमध्ये असे दिसून आले आहे की की त्यांना खूप झोप येते.\nहे ह�� वाचा : डिप्रेशनच्या समस्येवर हमखास यशस्वी होणाऱ्या “९ टिप्स” समजून घ्या\nथकवा हे नैराश्यामध्ये सामान्यपणे दिसून येणारे एक लक्षण आहे. आपल्याला नेहमीच सकाळी उठल्यावर, काम करून आल्यावर थकवा जाणवतो.\nपण, यामागे डिप्रेशनसारखा भयावह आजार असू शकतो. साधारणतः थकवा आल्यानंतर ज्याप्रमाणे आपल्याला कोणत्याही कामावर लक्ष केंद्रित करता येत नाही, आपली चिडचिड होऊ लागते.\nनैराश्याने ग्रस्त लोकांना अनिद्रेचा त्रास असतो. त्यामुळे त्यांची झोप पूर्ण होत नाही आणि पुरेसा आराम न मिळाल्यामुळे त्यांना दिवसभर थकवा जाणवतो.\nबाकीच्या शारीरिक आजारांप्रमाणे थकवा हा एखाद्या इन्फेक्शन किंवा व्हायरसमुळे असतो. मग सामान्य थकवा आणि आणि नैराश्यामुळे आलेला थकवा यात फरक कसा करावा हा प्रश्न तुम्हाला पडला असेल.\nहे ओळखण्याचा एक सोपा मार्ग आहे ज्याने या दोघांमध्ये फरक करता येऊ शकतो.\nसामान्य थकव्यासोबत उदास वाटणे, आशा हीन वाटणे, विनाकारण रडू येणे दिवसभरातील कामात रस न वाटणे या गोष्टी सुद्धा तुम्हाला जाणवत असतील तर नक्कीच तुमचा थकवा नैराश्यामुळे असू शकतो.\nदुखणे असह्य होणे :\nजर तुम्हालाही दुखणे असह्य होत असेल आणि या दुखण्यामागचे कारण उमजत नसेल तर हे नैराश्याचे लक्षण असू शकते. नैराश्य आणि दुखणे हे एकमेकांशी जोडलेले आहेत.\n२०१५ च्या एका अभ्यासात असे कळले की जे लोक नैराश्याने ग्रस्त असतात त्यांना एखादे दुखणे असह्य होते.\nतसेच २०१० च्या एका दुसऱ्या अभ्यासातून हे कळते, नैराश्यग्रस्त लोकांना एखादे शारीरिक दुखणे जास्त प्रभावीपणे जाणवते.\nकाही संशोधक असेच सांगतात की नैराश्य दूर करण्यासाठी जी औषधे दिली जातात ती फक्त नैराश्य दूर करत नाही तर शारीरिक दुखणेसुद्धा थांबवते.\nपाठीचे दुखणे किंवा स्नायुंचे दुखणे :\nजर तुम्हालाही कामाच्या ठिकाणी किंवा शाळा-कॉलेजमध्ये बसल्यावर पाठीच्या दुखण्याचा त्रास होत असेल तर कदाचित हे नैराश्याचे लक्षण असू शकते.\nतसे पाहिले तर पाठीचे दुखणे हे चुकीच्या बसण्याच्या पद्धतीशी जोडले आहे. पण, कधीकधी हे मानसिक तणावामुळेसुद्धा असते.\n२०१७ च्या एका अभ्यासानुसार नैराश्यग्रस्त माणसाला पाठीच्या दुखण्याचा त्रास जाणवतो.\nपाठीचे दुखणे किंवा स्नायूंमध्ये दुखणे हे नैराश्याचे लक्षण आहे असे मानसोपचारतज्ञ मानतात. शरीराने आपल्याला पूर्वसूचित करण्यासाठी दिलेला हा संकेत असतो.\nआपणा सर्वांनाच कधी ना कधीतरी डोकेदुखीचा त्रास भेडसावतो.\nडोकेदुखीचा त्रास इतका सामान्य आहे की त्यामागे काही गंभीर कारण दडलेले असू शकते असा विचारच आपण करत नाही. दिवसभराच्या कामामुळे पडलेला तणाव भांडण अशा बऱ्याच गोष्टी डोकेदुखीला कारणीभूत असू शकतात.\nनैराश्यामुळे झालेली डोकेदुखीची तीव्रता मायग्रेनच्या डोकेदुखी सारखी नसते.\nनॅशनल हेडेक फाऊंडेशनने आशा डोकेदुखीला तणावयुक्त डोकेदुखी म्हटले आहे. अशा पद्धतीच्या डोकेदुखीत डोके ठणकत राहते विशेषत्वाने हे ठणके भुवयांजवळ जाणवतात.\nमेडिकेशन म्हणजेच ध्यानयोग केल्याने ते प्रमाण कमी होऊ शकते. कधीकधी सतत होणाऱ्या डोकेदुखी मागे गंभीर मानसिक विकार दडलेला असू शकतो.\nपरंतु डोकेदुखी हे काही नैराश्याचे एकमेव कारण नाही. नैराश्यग्रस्त लोकांना डोकेदुखी बरोबर उदासीनता चिडचिड आणि आणि थकवा जाणवतं\nहे ही वाचा : चिडचिड, उदासीनता दूर ठेवण्यासाठी ही एक सवय लावून घ्या आणि निरोगी आयुष्य जगा\nडोळ्यांशी संबंधित समस्या :\nतुम्हाला कधीकधी वाचताना अक्षरे अंधुक दिसतात किंवा काळी अक्षरे फिकट दिसतात. २०१० ला जर्मनी मध्ये झालेल्या एका संशोधनानुसार हे नैराश्याचे लक्षण असू शकते असे कळले आहे.\nत्या अभ्यासामध्ये असे कळले की ८० नैराश्यग्रस्त माणसांना काळ्या आणि पांढर्या रंगामध्ये भेद करता येत नव्हता. यालाच संशोधकांनी ‘कॉन्ट्रास्ट पर्सेप्शन’ असे म्हटले.\nपोटात होणारी ढवळाढवळ, पोटात कसेतरी होणे हे कशाचे कारण आहे.\nजर आपल्या पोटात दुखू लागले तर आपण नेहमीच त्याला अपचनाचा त्रास किंवा मासिक पाळीचे कारण जोडतो पण, कधीकधी यामागे मानसिक नैराश्याचे कारण असते.\n‘हार्वर्ड मेडिकल स्कूल’ चे संशोधक सांगतात की पोटात दुखणे, उमळून येणे, उलटी येणे हे मानसिक विकाराचे लक्षण असू शकते.\nहार्वर्ड चे संशोधक म्हणतात की नैराश्यामुळे पचन यंत्रणेतील अवयवांमध्ये जळजळ होऊन त्यामुळे पोटदुखी होते. नैराश्यग्रस्त लोकांमध्ये इरिटेबल बोवेल्स हे लक्षणसुद्धा दिसून येते.\nडॉक्टर आणि वैज्ञानिक सांगतात की आपल्या पोटामध्ये चांगले बॅक्टेरिया असतात.\nजे अन्नपचनासाठी मदत करतात पण, या चांगल्या बॅक्टेरियाचे प्रमाण कमी -जास्त झाले की आपल्याला नैराश्य आणि अतिचिंता यांसारखे आजार होतात.\nदररोज संतुलित आहार घेणे आ��ि प्रोबायोटिक्सचे सेवन करणे आपल्याला या आजारांविरुद्ध लढा देण्यास मदत करतात.\nछातीचे दुखणे हे सुद्धा नैराश्याचे एक लक्षण आहे. तसे पाहिले तर छातीच्या दुखण्याचा हृदय, फुफ्फुसे आणि पोटाच्या अवयवांशी संबंध असतो पण, कधीकधी हे नैराश्याचे लक्षण असू शकते.\nहे तपासून बघण्यासाठी तुम्ही डॉक्टरांकडे जाणे महत्त्वाचे आहे. नैराश्यामुळे हृदय विकारांना चालना मिळते. ज्या लोकांना हार्ट अटॅक येतो ते नैराश्यग्रस्त असल्याचे दिसते.\nजर वरील यापैकी कोणतेही लक्षण तुम्हाला दीर्घकाळापासून जाणवत असेल तर, तुम्ही प्राथमिक उपचारतज्ञाकडे जाऊन तपासून घेणे गरजेचे आहे.\nअमेरिकेच्या मानसोपचारतज्ञ घटनेनुसार नैराश्य हा बऱ्याच लोकांमध्ये आढळून येणारा विकार आहे.\nजर या आजाराकडे लक्ष दिले नाही तर, अन्य काही मानसिक तसेच शारीरिक आजार उद्भवू शकतात. त्यामुळे अशा आजारा बाबतीत सजग राहणे गरजेचे आहे.\nहे ही वाचा : सायकलिंग म्हणजे विरंगुळा आणि आरोग्य आनंदासह मिळवा आरोग्याचे ६ फायदे…\nमहत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.\nआमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :\nव्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल\nशेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप\nआता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \n← या स्पेशल कारणांमुळे अनेकांना, बंगाली मुली “भारी” वाटतात\nराखी सावंत ते शिल्पा शेट्टी, या ६ अभिनेत्रींची खरी नावं माहित आहेत का वाचा, मूळ नावं.. →\nदिवाळीत वाढलेलं वजन नियंत्रणात ठेवायचं असेल, तर या गोष्टी आजपासूनच फॉलो करा\n रेड वाईन पिणं हा कॅन्सर टाळण्याचा “आल्हाददायक” मार्ग आहे\n‘हे’ वाचलंत तर आरोग्याची चिंता न करता तुम्ही तुमच्या आवडीचे पदार्थ खाऊन फिटही राहू शकता\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला ���Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00714.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/tag/chin/", "date_download": "2022-01-23T21:49:31Z", "digest": "sha1:Z7EH27GMYNVIY25QFYAWYD3NSBC6CLGQ", "length": 2918, "nlines": 34, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " chin Archives - InMarathi", "raw_content": "\nचीनचा अमानुषपणा, कोव्हीड संशयित रुग्णांना डांबतायत ‘मेटल बॉक्स’मध्ये\nया ‘मेटल बॉक्सेस’मध्ये ज्याप्रकारे माणसांना डांबलं जातंय ते दृश्यं व्हिडियोमध्ये पाहतानाही अत्यंत विदारक दिसतंय.\nएकेकाळचा वेटर, आज झालाय मुकेश अंबानीपेक्षा श्रीमंत, पण कशाच्या जोरावर\nब्लुमर्ग बिलियन इंडेक्सच्या माहितीनुसार झाओची संपत्ती ९६ अरब डॉलर इतकी आहे, तर अंबानींची ९३अरब डॉलर इतकी आहे.\nया टॉप ऍक्शन हिरोचे वडील होते चक्क गुप्तहेर आणि आई कुख्यात स्मगलर\nआज बॉलीवूडचे अनेक सिनेमे आपण बघत असतो त्यातील काम करणाऱ्या लोकांच्या आयुष्याबद्दल फारशी माहिती आपल्याला नसते हॉलिवूडचे ही तसेच आहे\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00714.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://www.islamdarshan.org/2018/01/blog-post_86.html", "date_download": "2022-01-23T20:32:39Z", "digest": "sha1:362PIKGCPHKXFRFZS4R3KYZ5HKJ7X63B", "length": 29642, "nlines": 166, "source_domain": "www.islamdarshan.org", "title": "पैगंबर मुहम्मद (स.) यांचे आदर्श जीवनचरित्र | Islamdarshan", "raw_content": "\nसुबोध कुरआन खंड क्र. १ (पान १ ते १४३).\n\"अल्लाहच्या नावाने, जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे'' १. अल्फातिहा परिचय शीर्षक : या प्रथम सूरहचे (अध्याय) नाव &quo...\nनेतृत्वाचे प्रकार आणि त्यातील फरक\nआणि (आठवण करा) जेव्हा तुमच्या पालनकर्त्याने दूतांना सांगितले की, ’’मी पृथ्वीवर एक खलीफा (माझा प्रतिनिधी) बनविणार आहे.’’ (तेव्हा त्या दुतांनी...\nसटीप मराठी भाषांतर मौलाना सय्यद आला मौदूदी (यांच्या सटीप उर्दू भाषांतरावरून) मराठी भाषांतर अब्दुल जबार कुरैशी कुतुबुद्दिन हुसैन...\nपैगंबर मुहम्मद (स.) यांचे आदर्श जीवनचरित्र\nपैगंबर मुहम्मद (स.) इ. सन ५७१ मध्ये अरबस्तानातील मक्का\nनगरीत जन्मले. त्यांच्या जन्मनाच्या काही वर्षांपूर्वी त्यांचे पिता अब्दुल्ला यांचे निधन झाले होते. जन्माच्या सहा वर्षांनंतर माता आमिनासुद्धा निवर्तल्या. अशा प्रकारे ते बालपणातच अनाथ झाले. त्यांचे संगोपन आजोबा अब्दुल मुत्तलीब यांनी केले. त्यांच्या देहावसानापश्चात त्यांचे काक��� अबू तालीब यांनी त्यांचे पालनपोषण केले.\nपैगंबर मुहम्मद (स.) यांच्या शुभागमनाच्या भविष्यवाणी अनेक धार्मिक ग्रंथांत स्पष्टपणे आढळून येतात. त्यात वेद, पुराण, तौरेत, बायबल आणि बुद्ध लिखित ग्रंथाची पृष्ठे आदींचा समावेश आहे. जरी या ग्रंथाची पुरेपूर सुरक्षितता होऊ शकलेली नाही. यामध्ये पुष्कळ सारे परिवर्तन स्वत: या ग्रंथांच्या अनुयायांनी केले. परंतु याच्याव्यतिरिक्त पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या शुभागमनाची भविष्यवाणी व लक्षणे अंकीत आहेत. या सगळ्या गोष्टी शंभर टक्के केवळ आणि केवळ पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याशी निगडीत विश्वासपात्र आहेत.\nवेदांमध्ये पैगंबर मुहम्मद (स.) यांना नराशंस, पुराणात कल्की अवतार, बायबलमध्ये फारक्लीत आणि बौद्ध ग्रंथात अंतिम बुद्ध म्हटले गेले आहे. त्यांची दुसरी विशेषता ही आहे की इतिहासाच्या संपूर्ण उजेडात ते आले आहेत. अर्थात त्यांच्या जन्मापासून बालपण, तारुण्य, प्रेषित्वाच्या पदावर नियुक्ती आणि पैगंबर बनविल्यानंतर तेवीस वर्षांच्या प्रेषित्वाच्या जीवनाचा सर्व तपशील (यात इ. सन ६३४ मध्ये झालेल्या मृत्यूपर्यंत) प्रमाणित माध्यमातून अभिलेख करण्यात आलेला आहे. आज सुमारे साडे चौदाशे वर्षे झालेली आहेत. परंतु त्यांच्या २४ तासांच्या दैनंदिन जीवनाची उपक्रमशीलता सुरक्षित आहेत.\nपैगंबर मुहम्मद (स.) यांनी स्पष्टपणे फरमाविले की ‘‘मी कोणताही नवा संदेश आणि नवा धर्म घेऊन आलेलो नाही.’’ किंबहुना अल्लाहच्या मागील पैगंबर व प्रेषितांनी जो संदेश व शिकवणी ईश्वराकडून सादर केल्या होत्या, त्याच त्यांनी समस्त मानवांसमोर सादर केलेल्या आहेत. अशा तऱ्हेने ते इस्लामचे संस्थापकदेखील नाहीत. कारण इस्लाम ईश्वराकडून आहे. यावरून हे स्पष्ट होते की मुहम्मद (स.) अल्लाहचे अवतार नव्हते किंबहुना मानव अल्लाहचे दास आणि त्याचे पैगंबर आहेत.\nपैगंबर मुहम्मद (स.) यांचे बालपण त्याकाळातील सर्व प्रकारच्या अनिष्टतेपासून अगदी विशुद्ध व निर्मल होते. ते बाल्यावस्थेतच अनाथ झाले होते. ते नेहमी सत्य बोलत असत. कधी खोटे बोलले नाहीत. त्यांच्या स्वभावात लज्जा व संकोच ठासून भरलेला होता. पावित्र्य व निर्मलता त्यांना अत्यंत प्रिय होती. त्यांचे व्यवहार असे खरे होते की ज्या लोकांनीसुद्धा त्यांच्यासोबत व्यापार व प्रवास केला, त्यांनी सदैव त्यांची स्तुतीच वर्णन केली. कोणी क्षूद्र श्रेणीची तक्रारदेखील केली नाही. त्यांचे जीवन अतिशय साधे, सरळ आणि स्वाभिमानी होते. एखादा मानव याची कल्पनासुद्धा करू शकत नाही. त्यांचे निवासस्थान, पोषाख, राहणीमान, खाण्यापिण्याचा सर्व तपशील पुस्तकांमध्ये आलेला आहे.\nत्यांच्या अंतरंगात स्वत:च्या जातीसाठी बदला घेण्याची भावना आढळून येत नसे. ते खूप क्षमा करणारे होते. कधी एखाद्या गुलाम, सेविका, बालके किंवा स्त्रीला त्यांनी मारले नाही. ते निर्बल, गुलाम व अनाथ बालकांवर खूप प्रेम करीत असत. ते सदैव पशुपक्ष्यांवर दया व वात्सल्याने वर्तन करीत आणि दुसऱ्यांनादेखील यासाठी खूप आग्रह करीत असत. ते वचनाचे दृढनिश्चयी, खूप पाहुणचार, आदरातिथ्य आणि शेजाऱ्यांशी सद्वर्तन करीत असत. दासांच्या अधिकारांचा खूप अधिक विचार ठेवत असत. अरब समाजात मूर्तिपूजा आम होती. त्याच्याशिवाय मोठमोठ्या अनिष्ठता सामान्यपणे आढळून येतसोत्या. परंतु लोक यांना दूषित समजत नसत. उदा. मदिरा, जुगार, व्यभिचार, निर्लज्जता, खून, लूटमार, विनाशकारी कार्ये आणि बालिकांना जिवंत दफन करणे इत्यादी या सगळ्या वाईटपणापासून ते नेहमी अलिप्त व शुद्ध राहिले.\nत्यांनी व्यापार केला आणि स्वत:च्या प्रामाणिकपणा व सत्यनिष्ठेच्या आधारावर खूप यशस्वी ठरले. पंचवीस वर्षांच्या वयात हजरत खदीजा (रजि.) नामक महिलेसोबत विवाह केला. त्या दोनदा विधवा झालेल्याहोत्या. निकाहच्या वेळी त्यांचे वय चाळीस वर्षे होते. यांच्यापासून त्यांना काही अपत्येसुद्धा झाली. ज्यांत तीन सुपुत्र व चार सुकन्यांचा समावेश होता. तिन्ही सुपुत्र बालपणातच वारले. ते चाळीस वर्षांच्या वयात प्रविष्ठ झाले. तेव्हा मक्केत सत्यवान व विश्वस्त म्हणून प्रसिद्ध झाले होते. गरीब, विधवा, अनाथ, वाटसरू यांच्यासोबत ते शुद्ध हृदयता व प्रेमाची वागणूक करीत आणि त्यांच्या गरजांची सदैव परिपूर्तता करीत असत.\nत्यांना अशांती, उपद्रव, जुलूम आणि अत्याचाराचा खूप तिटकारा होता. विवेक सांभाळताच त्यांनी सामाजिक व लौकिक जीवनास जवळून पाहिले. आपल्या जातीतील विकृती व बिघाडास पाहून ते फार दु:खी व शोकाकुल झाले. काबागृह एक ईश्वराच्या उपासनेचे घर आणि भक्तीसाठी बनविले गेले होते. परंतु लोकांनी यात ३६० मूर्ती आणून ठेवल्या होत्या. अरबमध्ये कबिले व टोळ्यांचे जीवन सर्वत्र आढळून येत असे. प्रत्येक जातीचे दैवत भिन्न भिन्न होते. विवाहपश्चात ते मक्केपासून काही अंतरावर एका पर्वतावर हिरा नामक गुफेत विराजमान होऊन एकांतमध्ये विचार चिंतन करीत असत. त्यांच्या समाजात काही मोठ्या मानवी सुशीलतादेखील आढळून येत होत्या. परंतु यामध्ये उल्लेखित घातक बिघाड उत्पन्न झाले होते. संपूर्ण समनाजात जुलूम, अत्याचार व अशांतता आम होती. बलवान निर्बलास दाबून ठेवित असे. न्यायनिवाडा समाप्त झाला होता.\nअशा अवस्थेत ईश्वराकडून जिब्रिल नावाचे ईशदूत आले आणि मुहम्मद (स.) यांना दर्शविले की तुम्हाला अल्लाहने पैगंबर बनविले आहे. आपण केवळ अरब देशच नव्हे किंबहुना जगाच्या सकल मानवांचे प्रेषित बनविले गेले आहात.\nया भारदस्त व कठीण उत्तरदायित्वाच्या अकस्मात ओझ्यामुळे स्वाभाविकपणे ते भयग्रस्त झाले. घरी परतले. धर्मपत्नी खदीजा (रजि.) यांना संपूर्ण वृत्तान्त कथन केला. तिने सांत्वना दिली की अल्लाह तुम्हाला व्यर्थ घालविणार नाही. आपण सदैव सत्य बोलता.\nआप्तस्वकीयांसोबत सद्वर्तन करता. भुकेल्यांना जेऊ घालता. पाहुणचार करता. गरीब व असहाय लोकांची मदत करता. पत्नी आपल्या पतीची दुसऱ्यांच्या तुलनेत सर्वाधिक रहस्य जाणणारी असते. खदीजा (रजि.) यांची ही साक्ष मुहम्मद (स.) यांच्या सत्यतेचा फार मोठा पुरावा होय.\nहिरा गुफेतून मक्का येथे परतल्यावर ते पुन:श्च एकांतात गेले नाहीत. येथे कोणी हा गैरसमज करून घेऊ नये की मुहम्मद (स.) पैगंबर बनण्याची तयारी करती होते. वास्तविक प्रेषित्व व पैगंबरी ही श्रम व पराकाष्ठा करून प्राप्त करण्याची वस्तू नाही. अल्लाह आपल्या दासांपैकी एखाद्या विशेष दासाला स्वत: निर्वाचित करून पैगंबर बनवित असतो. त्याच्याद्वारे मानवाचे मार्गदर्शन व पथप्रदर्शनाचा मार्ग लाभत असतो. त्याचे व्यावहारिक जीवन लोकांना अल्लाहच्या मर्जीनुसार वाटचाल करण्याचा मार्ग प्रशस्त करीत असतो. अशा प्रकारे मुहम्मद (स.) प्रेषित्व परंपरेतील अंतिम प्रेषित आहेत. हा गैरसमज व्हावयास नको की ते केवळ समाजसुधारक होते. अशा तऱ्हेने त्यांची स्थिती एखाद्या संत किंवा पीरासारखी नव्हती. ते खरे तर अल्लाहचे पैगंबर होते. या भानाने अल्लाहच्या दासांपर्यंत संदेश पोहचविण्याचे कार्य ईश्वराची आज्ञा व पथप्रदर्शनानुसार पार पडत असते. केवळ २३ वर्षांच्या संक्षिप्त जीवनकाळात त्यांनी आपल्या प्रेषित्वाच्या अंतर्दृष्टी व नेतृत्वाद्व���रे संपूर्ण अरब देशात एक समग्र क्रांती प्रस्थापित केली आणि उत्कृष्ट मानवांचे एक मोठे संघटन तयार केले.\nपैगंबर नियुक्त केल्यानंतरक त्यांनी मक्केत त्या काळातील प्रथेनुसार सफाच्या पर्वतावर चढून लोकांना एकत्र होण्यासाठी साद घातली. लोक मोठ्या प्रमाणावर जमले. प्रथम त्यांनी लोकांना पृच्छा केली, त्याच्याविषयी ते काय मत बाळगतात लोक उत्तरले, आपण नेहमी सत्यवान व विश्वस्त मनुष्य राहिला आहात लोक उत्तरले, आपण नेहमी सत्यवान व विश्वस्त मनुष्य राहिला आहात आपण कधी असत्य बपोलला नाही. याच्या पश्चात त्यांनी फरमावले, जर मी सांगेन की एक सैन्य निकट तुमच्यावर हल्ला करणार आहे, तर तुम्ही मान्य कराल काय आपण कधी असत्य बपोलला नाही. याच्या पश्चात त्यांनी फरमावले, जर मी सांगेन की एक सैन्य निकट तुमच्यावर हल्ला करणार आहे, तर तुम्ही मान्य कराल काय लोकांनी प्रत्युत्तर दिले, ‘होय, मान्य करू लोकांनी प्रत्युत्तर दिले, ‘होय, मान्य करू’ यांच्यानंतर त्यांनी आपले आवाहन सादर केले.\nइथे समग्र विचार केल्यावर लक्षात येते की पैगंबर मुहम्मद (स.) यांनी प्रथमच आपले आवाहन आणि संदेश समस्त लोकांसाठी सादर केले. दुसरी महत्त्वपूर्ण गोष्ट ही ज्ञात होते की त्यांनी अरब समाजात आढळणाऱ्या अनिष्ठतेच्या समाप्तीकरिता समाजसुधारणेसाठी वेगवेगळ्या चळवळी आरंभिल्या नाहीत. किंबहुना रबच्या बंदगीचे एकच आवाहन सादर केले.\nपैगंबर मुहम्मद (स.) यांनी लोकांना आवाहन केले की एक अल्लाहची उपासना करा आणि एखाद दुसऱ्यास त्याच्यासोबत सहभागी कदापि करू नका. लोकांच्या विचारानुसार प्रस्तुत आवाहन त्यांच्या वाडवडिलांच्या धार्मिक कल्पनांच्या विरूद्ध होते. या आवाहनास मूठभर लोकांनी प्रतिसाद देऊन स्वीकार करून घेतले. परंतु बहुसंख्येने त्याचा कडाडून विरोध केला. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी स्वत: संयम पाळला आणि त्याच्या अनुयायांना सुद्धा अद्भूत सहनशीलतेचा उपदेश केला. परंतु विरोधात उग्रस्वरूप उत्पन्न होत गेले. त्यांच्या साथीदारांना अग्नीवर निजवले गेले, चाबकाने मारणयात आले.विविध पद्धतींनी त्यांना जुलूम व अत्याचाराचा बळी ठरविले गेले.आरोप अन् खोट्या प्रचाराचे रान उठविले गेले. येथपर्यंत की एका पर्वताच्या खोऱ्यात तीन वर्षांपर्यंत त्यांच्या सोबत्यांना व परिवारजनासह सगळ्यांवर सामाजिक बहिष्कार घालण्यात ���ला.\nपैगंबर मुहम्मद (स.) आणि त्यांच्या सोबत्यांना एका खोऱ्यात कैद करण्यात आले.निष्पाप बालके मातांच्या छातींमध्ये दूध नसल्यामुळे धाय मोकलून रडत होती. परंतु निर्दय व कठोर अंत:करणाचे विरोधक खोऱ्याच्या किनाऱ्यास उभे राहून जोरजोरात हसत होते. त्यांना थोडीसुद्धा दया येत नव्हती. तीन वर्षांनंतर काही मानवी सहानुभूती बाळगणाऱ्या लोकांच्या मध्यस्थी व प्रयत्नाने या खोऱ्यातून त्यांची सुटका झाली. परंतु मक्केत विरोध कमी होत नव्हता. किंबहुना यामध्ये दिवसागणिक तीव्रतेत वाढ होत होती.\nसुबोध कुरआन खंड क्र. १ (पान १ ते १४३).\n\"अल्लाहच्या नावाने, जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे'' १. अल्फातिहा परिचय शीर्षक : या प्रथम सूरहचे (अध्याय) नाव &quo...\nनेतृत्वाचे प्रकार आणि त्यातील फरक\nआणि (आठवण करा) जेव्हा तुमच्या पालनकर्त्याने दूतांना सांगितले की, ’’मी पृथ्वीवर एक खलीफा (माझा प्रतिनिधी) बनविणार आहे.’’ (तेव्हा त्या दुतांनी...\nसटीप मराठी भाषांतर मौलाना सय्यद आला मौदूदी (यांच्या सटीप उर्दू भाषांतरावरून) मराठी भाषांतर अब्दुल जबार कुरैशी कुतुबुद्दिन हुसैन...\n- मुहम्मद फारूक खान - मानवास जीवन मिळाले. त्यास या जीवनाचा अनुभव देखील होतो, मात्र असे लोक बोटावर मोजण्याइतकेच आढळतील ज्यांनी या जीवना...\n- सय्यद अबुल आला मौदूदी या पुस्तिकेत एकेश्वरत्व सोदाहरण स्पष्ट करून सांगण्यात आले आहे आणि मनुष्याच्या विनाशाचे, अन्याय, ...\nएकेश्वरत्व आणि प्रेषित्वाची साक्ष\n``मी साक्ष देतो की, अल्लाहशिवाय कोणीही पूज्य नाही आणि याचीही साक्ष देतो की, आदरणीय मुहम्मद (स.) अल्लाहचे दास आणि पैगंबर आहेत.'' दोन ...\nइद मिलन निमित्त सर्वधर्मीय विचारवंतांचे मौलिक विचार\n'मेराज' चे वास्तव: आदरणीय प्रेषित मुहम्मद (स.) यांना ईश्वरी सान्निध्य आणि मार्गदर्शन\nमुळात असा नियमच आहे की, सत्याच्या विरोधकांचे अत्याचार आपल्या संपूर्ण मर्यादा ओलांडतात आणि अत्याचारपीडितांचा आत्मा तळतळून हाक देतो की, ...\nपारा १ - भाग १ पारा १ - भाग २ पारा १ - भाग ३ पारा २ - भाग १ पारा २ - भाग २ पारा २ - भाग ३...\nरमजान, चंद्रकोर आणि गैरसमज\nमशीद, मदरसे, मुस्लिमांच्या लग्नपत्रिका, काही मुस्लिम देशांचे ध्वज आणि मुस्लिम समाजाचा प्रतीकात्मक उल्लेख करण्यासाठी सर्वसाधारणपणे चंद्रक...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00714.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.nilkantheshwarsamachar.page/2020/05/20-19-6Dx4u3.html", "date_download": "2022-01-23T22:09:08Z", "digest": "sha1:SEOPVN74C7M43LJNCEOWBL4BFC7GOJZJ", "length": 8919, "nlines": 34, "source_domain": "www.nilkantheshwarsamachar.page", "title": "आज उदगीरच्या 20 व्यक्तीची स्वॅब तपासणी 19 निगेटीव्ह एकाचा अहवाल पॉझिटिव्ह", "raw_content": "\nआज उदगीरच्या 20 व्यक्तीची स्वॅब तपासणी 19 निगेटीव्ह एकाचा अहवाल पॉझिटिव्ह\nMay 23, 2020 • विक्रम हलकीकर\nआज उदगीरच्या 20 व्यक्तीची स्वॅब तपासणी\n19 निगेटीव्ह एकाचा अहवाल पॉझिटिव्ह\nलातूर : विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिनांक 23.05.2020 रोजी उपजिल्हा रुग्णालय, उदगीर येथुन एकुण 20 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी असुन त्यापैकी 19 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन एका व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.\nआज एकुण 175 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील 43 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 40 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असून 2 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व 1 व्यक्तींचा अहवाल (Inconclusive) आला आहे. त्यापैकी एक रुग्ण अहमदपूर तालुक्यातील पाटोदा येथील असून त्याची प्रकृती या रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच गंभीर होती. रुग्णालयात दाखल होताना रक्तदाब कमी होता व त्यांना मागील दोन वर्षांपासून फुफ्फुसाचा आजार Intertitial lung disease होता व तो त्यावर उपचार घेत होता. सद्यस्थितीत त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. व दुसरा रुग्ण लातूर येथील 6 वर्षाची मुलगी असून तिला ताप व निमोनिया असून तिची प्रकृती स्थिर आहे व ती उपचाराला प्रतिसाद देत आहे.\nजळकोट येथुन 2 व्यक्तींचे स्वॅब तपासीसाठी आले होते त्यापैकी दोन्ही व्यक्तीचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. रेणापूर येथील 17 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 14 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून 2 व्यक्तींचे अहवाल (Inconclusive) आहेत.मुरुड येथील 7 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी सर्वच 7 व्यक्तीचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. कासारशिरसी येथील 2 व्यक्तींचे अहवाल तपासणीसाठी आले होते त्यापैकी दोन्ही व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. असे लातुर जिल्हयातील एकुण 91 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 84 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 04 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व 3 व्यक्तींचे अहवाल Inconclusive आले आहेत.\nतसेच बीड जिल्हयातील 43 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 39 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 03 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून एका व्यक्तींचा अहवाल Inconclusive आला आहे. उस्मानाबाद जिल्हयातील 41 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 34 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 02 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व 4 व्यक्तीचे अहवाल Inconclusive आले आहेत आहेत व एका व्यक्तीचा स्वॅब परीपूर्ण न आल्यामुळे Reject करण्यात आला आहे.\nअसे एकुण आज 175 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 157 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 09 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व 8 व्यक्तींचे अहवाल (Inconclusive) आले आहेत व एका व्यक्तीचा अहवाल Reject करण्यात आला आहे अशी माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर व विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकूर यांनी दिली.\nश्री हावगीस्वामी महाविद्यालयातील बारावीच्या निकालाची उज्ज्वल परंपरा कायम.\nJuly 17, 2020 • विक्रम हलकीकर\n*महाराष्ट्र महाविद्यालयात कृषी दिनानिमित्त वृक्षारोपन\nJuly 01, 2021 • विक्रम हलकीकर\nमतदार यादीतील नाव वगळणे, समाविष्ठ करणे व दुरुस्ती करुन घेण्याचे आवाहन\nउदगीर शहरामध्ये पर्यावरण,आरोग्य संवर्धन आणि प्रदूषमुक्तीसाठी आयोजित भव्य सायकल रलीमध्ये उदगीरकरांनी सहभागी व्हावे मुख्याधिकारी भारत राठोड\n*राज्यमंत्री बनसोडे यांची उदगिरकरांना वाढदिवसाची भेट* *तालुक्यात नागरिकांच्या सोयीसाठी तलाठी भवन व मंडळ अधिकाऱ्यांचे कार्यालयाला मंजुरी*\nJuly 01, 2021 • विक्रम हलकीकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00714.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-TV-bigg-boss-analysis-for-day-52-4806011-PHO.html", "date_download": "2022-01-23T20:51:07Z", "digest": "sha1:PNJYQ466VSLP6OE4ESYR4HLIBPGCQ7AT", "length": 8221, "nlines": 59, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Bigg Boss Analysis For Day 52 | Bigg Boss: गौतमचे शर्टलेस होऊन घरभर फिरणे निगारला नापसंत, डिम्पीला कॅप्टन्सीचे वेध - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nBigg Boss: गौतमचे शर्टलेस होऊन घरभर फिरणे निगारला नापसंत, डिम्पीला कॅप्टन्सीचे वेध\nमुंबई: 'बिग बॉस'च्या घरात 52व्या दिवसाची सुरुवात एका सरप्राइजने झाली. हे सरप्राइज रेनेसा��ी होते. बुधवारी (12 नोव्हेंबर) रेनेचा वाढदिवस होता आणि 'बिग बॉस'ने तिला सरप्राइज देऊन 'ओ छोटे तेरा बर्थडे' गाणे डेडीकेट केले. मनोरंजन आणि आनंदाने सुरु झालेल्या या दिवशी तणाव आणि भांडणदेखील पाहायला मिळाले.\nनिगारला नापंसत आहे गौतमचा शर्टलेस लूक\nनिगार खानने गौतमला सांगितले, की तिच्यासमोर शर्टलेस होऊन येत जाऊ नकोस. कारण तिला गौतमचा असा लूक आवडत नाही. मात्र गौतमने निगारला आपल्या शब्दात उत्तर दिले. तो म्हणाला, की त्याला जे वाटते तेच तो करतो. यावर उपेन आणि प्रीतमने गौतमला सपोर्ट केला. यावेळी निगार, गौतम, उपेन आणि प्रीतमसोबत भांडताना दिसली.\nअद्याप 'बिग बॉस'च्या कॅप्टनच्या निवडीबद्दल काहीच घोषणा झालेली नाहीये. परंतु घरात विशेषत: p3G ग्रुपमध्ये हा मुद्दा पहिल्याच दिवशीपासून चालू होता. गौतमला कॅप्टन होण्याची गेल्या काही आठवड्यांपासून इच्छा आहे. तसेच, त्याचे सहकारी प्रीतम, प्रणित आणि पुनीत त्याच्या बाजूने नाहीये. गौतम त्यांच्या या वागण्याने थोडा नाराज आहे. पुनीतने गौतमला सल्ला दिला, की प्रीतमने कॅप्टन आणि त्याने उप-कॅप्टन व्हायला हवे. आता कॅप्टन्सीच्या या स्पर्धेत स्वत:ला कसा सिध्द करतो.\nआर्य आणि गौतममध्ये वाद\nनेहमीच एकमेकांच्या विरोधाच दिसणारे आर्य आणि गौतम 52व्या दिवशीसुध्दा भांडण करताना दिसले. गौतमला आर्यचा मग बाथरुममध्ये सापडला आणि त्याने तो लॉस प्रॉपर्टीमध्ये टाकला. यावर आर्यचा पारा चढला आणि त्याने गौतमला स्पष्ट सांगितले, की विना परवानगी कुणाच्या वस्तूला हात लावू नकोस.\nप्रीतम बेस्ट बटलर (नोकर) डिम्पी बेस्ट गेस्ट (पाहूणी)\n'बिग बॉस'च्या लग्जरी टास्क संपला आणि कॅप्टन डिआंड्राला विचारण्यात आले, की ज्यांनी टास्कमध्ये चांगला परफॉर्मन्स दिला अशा दोन सदस्याची नावे सांग. डिआंड्राने, प्रीतमला बेस्ट बटलर आणि डिम्पीला बेस्ट गेस्ट म्हणून सांगितले.\n'बिग बॉस'मध्ये रेनेला एक टास्क देण्यात आला. ज्यामध्ये हाऊसमेट्सना स्वत:विषयी सत्य सांगण्यात येणार होते. त्यावेळी रेनेने डिम्पीला सांगितले, की इतरांचा आधार घेण्याऐवजी तिने स्वत:च्या डोक्याचा वापर करावा. नंतर डिम्पीने याचे रेनेला स्पष्टीकरण मागितले. रेनेने सांगितले, की प्रीतम आणि प्रणित सुरक्षित कॅप्टन्सीसाठी तिचा वापर करत आहेत.\nएपिसोडच्या शेवटी डिम्पी, गौतम-प्रीतम आणि प्रणितसोबत गेमविषयी बोलताना दिसली. शिवाय गौतमला सांगितले, की P3G ग्रुपसमोर तिचे नाव कॅप्टन पदासाठी घ्यावे. त्यानंतर डिम्पी P3G ग्रुपसोबत बातचीत करताना दिसली. मात्र नंतर करिश्माची गँगकडे गेली आणि खुलासा केला, की प्रीतमने तिच्या कॅप्टन होण्यावर आक्षेप घेतला आहे. डिम्पीनुसार, प्रीतमचे म्हणणे आहे, की तिला करिश्माची टीमपेक्षा जास्त व्होट मिळणार नाही. डिम्पीला जाणवले, की तो दोन्ही ग्रुपचा वापर करत आहे.\nपुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा छायाचित्रांतून 52व्या दिवशीची झलक...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00715.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-OCU-IFTM-VART-french-commits-suicide-jumping-off-the-grand-mosque-of-holiest-islamic-city-mecca-5892668-PHO.html", "date_download": "2022-01-23T22:52:54Z", "digest": "sha1:VL2RWQHTBYMVVQPXRPMHIJ5CBY3ROBOB", "length": 3318, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "French Commits Suicide Jumping Off The Grand Mosque of Holiest Islamic City Mecca | मक्का मशीदीच्या छतावरून French नागरिकाची आत्महत्या, घटना सीसीटीव्हीत कैद - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमक्का मशीदीच्या छतावरून French नागरिकाची आत्महत्या, घटना सीसीटीव्हीत कैद\nमक्का - इस्लामचे सर्वात पवित्र शहर मक्का येथील ग्रॅन्ड मक्का मशीदीमध्ये आत्महत्येचा प्रकार घडला आहे. हजारोंच्या संख्येने लोकांची उपस्थिती असलेल्या मशीदीच्या छतावरून त्याने अचानक उडी मारली. यात त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. फ्रान्सच्या परराष्ट्र मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी तो आपल्याच देशाचा नागरिक असल्याचे म्हटले आहे. परंतु, ती व्यक्ती नेमकी कोण होती, त्याचे नाव काय आणि त्याने आत्महत्या का केली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात टिपला आहे. त्यामध्ये ही व्यक्ती छतावरून गर्दीत उडी मारताना आणि त्याचा मृतदेह घेऊन जात असताना कर्मचारी दिसत आहेत.\nपुढील स्लाइडवर पाहा, या घटनेचा व्हिडिओ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00715.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-NAS-tommorrow-godse-decision-take-by-mns-4282376-NOR.html", "date_download": "2022-01-23T21:08:10Z", "digest": "sha1:N4NUCTNZIBPGWB4F5F24WF27QCXM2NLP", "length": 4342, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Tommorrow Godse Decision Take By MNS | गोडसे यांच्याबाबत उद्या घेणार मनसे निर्णय - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nगोडसे यांच्याबाबत उद्या घेणार मनसे निर्णय\nनाशिक - मनसेला रामराम केल्यानंतर हेमंत गोडसे यांनी जनतेवर निवडणूक खर्च लादणार नाही, अशी सबब पुढे करीत नगरसेवक पदाचा राजीनामा देण्यास नकार दिल्यामुळे त्यांच्या या पदाबाबत काय निर्णय घ्यायचा, या संदर्भात आमदार तथा प्रदेश सरचिटणीस वसंत गिते बुधवारी पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी चर्चा करून निर्णय\nकार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणाºया गोडसे यांनी राज ठाकरे यांनी आदेश दिला तरच राजीनामा देईन, असे जाहीर केले होते. त्यानंतर मात्र निवडणुकीचा खर्च जनतेवर लादला जाण्याचे कारण देत राजीनामा देण्यास नकार दिला. या पार्श्वभूमीवर गोडसे यांच्याबाबत पक्षांतर बंदी कायद्याचा आधार घ्यायचा का याबाबत गिते हे ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहेत. याच वेळी स्थानिक पातळीवरील बदलांबाबतही विचार होणार आहे.\nलोकसभा निवडणुकीत मनसेकडून उमेदवारीची संधी मिळणार नाही, या भीतीतूनच गोडसे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याची चर्चा आहे. त्यांच्याऐवजी यावेळी जिल्हाध्यक्ष सचिन ठाकरे किंवा डॉ. प्रदीप पवार यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता असल्याचे बोलले जाते. तसेच उमेदवारी मिळाली तरी, मनसे - राष्ट्रवादीत छुपी युती होऊन दगाफटकाही होण्याचा संशय त्यांना आहे, असे गोडसे समर्थकांचे म्हणणे आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00715.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VIDA-AKO-professor-vidyasagar-was-on-the-american-magazine-5529871-NOR.html", "date_download": "2022-01-23T22:15:32Z", "digest": "sha1:EBQ7DD2ASLFNROWPWYMRUZ3VNM3M2RKV", "length": 6266, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Professor Vidyasagar was on the American magazine | अकोल्याचे प्राध्यापक विद्यासागर झळकले अमेरिकन मासिकात, ‘सोप्या रोबोटिक्स’वर मुलाखत प्रकाशित - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअकोल्याचे प्राध्यापक विद्यासागर झळकले अमेरिकन मासिकात, ‘सोप्या रोबोटिक्स’वर मुलाखत प्रकाशित\nअकोला - येथील रालतो विज्ञान महाविद्यालयातील प्रा. दत्तराज विद्यासागर यांनी रोबोटिक्स हा क्लिष्ट विषय सोप्या पद्धतीने शिकवण्याची नवीन पद्धत निर्माण केली आहे. त्यांच्या या कार्याची अमेरिकन मासिकाने दखल घेतली आहे. या संदर्भातील त्यांची मुलाखत मासिकामध्ये प्रकाशित केली आहे. प्रा. विद्यासागर यांना मिळालेला हा बहुमान वैदर्भीयांसाठी गौरवशाली बाब आहे.\nइयत्ता वी पासून इंजिनीरिंग कॉलेजपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना हा विषय ���ोपा करून, आणि त्यातील प्रात्यक्षिकांवर भर देऊन ते हा विषय शिकवीत आहेत. मागील ७-८ वर्षांपासून विद्यासागर अकादमी अकोलांतर्गत, विदर्भातील विद्यार्थ्यांना हा विषय ते शिकवीत आहेत. आपले विद्यार्थी उच्च शिक्षणात कोठेही मागे राहू नये आणि रोबोटिक्ससारख्या आधुनिक विषयाचे त्याला शात्रशुद्ध शिक्षण मिळावे हा प्रा. दत्तराज विद्यासागर यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे. त्यांनी आतापर्यंत महाराष्ट्रात १०० पेक्षाही जास्त रोबोटिक्स विषयाच्या कार्यशाळा, शाळा आणि महाविद्यालयस्तरावर घेतल्या आहेत. विद्यार्थ्याच्या अंगी असलेले गुण हेरून, विविध कल्पक प्रोजेक्ट्स, विद्यार्थ्यांकडून बनवून घेण्यात विद्यासागर यांचे विशेष लक्ष असते. अकोलावासिय आणि विदर्भातील विद्यार्थ्यांसाठी त्यांचे हे प्रयत्न भूषणावह आहेत.\nइथे वाचा पूर्ण मुलाखत\nप्रा.दत्तराज विद्यासागर यांच्या मार्गदर्शनाखाली रोबोटिक्स विषयाचे प्राथमिक शिक्षण घेत, विद्यार्थ्यांनी GMRT-TIFR, National Innovation Foundation, Technothlon अशा विविध प्रकारच्या रोबोटिक्स स्पर्धांमध्ये बाजी मारली आहे. त्यांच्या यशस्वी प्रयत्नाची, अमेरिकेतील EEWEB या अभियांत्रिकी विषयाला वाहिलेल्या मासिकाने दखल घेतली. रोबोटिक्स मधील त्यांच्या सोप्या आणि शास्त्रशुद्ध शिक्षण प्रणालीचा गौरव करून मासिकाच्या website वर त्यांची मुलाखत नुकतीच प्रकाशित केली आहे. विद्यार्थ्यांना त्यातून प्रेरणा घेण्यासाठी ही मुलाखत www.eeweb.com या website वर उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी त्यांची www.vsagar.org ही वेबसाईट देखील आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00715.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-upsc-civil-services-exam-2015-result-live-5042188-NOR.html", "date_download": "2022-01-23T21:17:23Z", "digest": "sha1:32CQLJSTATD6UXM4CT6KF4CAA6MDVHA4", "length": 5641, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "UPSC Civil Services Exam 2015 Result Live | यूपीएससीत मुलींची बाजी, महाराष्ट्रातून अबोली निरवणे प्रथम - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nयूपीएससीत मुलींची बाजी, महाराष्ट्रातून अबोली निरवणे प्रथम\nनवी दिल्ली - केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) 2014 च्या परीक्षेचे निकाल जाहीर झाले असून पहिल्या दहा मध्ये पाच मुलींनी बाजी मारली आहे. सिंघलने अव्वल क्रमांक पटकावला आहे. महाराष्ट्रातून अबोली नरवणे पहिली आली आहे तर, देशात तिला 78 वा क्रमांक मिळाला आहे.\nयूपीएससीत ���हिल्या पाचात चार मुली आहेत. त्यात इरा सिंघलने देशात पहिला क्रमांक मिळविला आहे. रेणू राज, निधी गुप्ता, वंदना राव या अनुक्रमे द्वितीय, तृतीय, चतुर्थ आणि सुहर्ष भगत पाचवा आला आहे.\nयूपीएससीमध्ये 1264 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. त्यातील 590 ओपन, 354 ओबीसी, 194 एससी, 98 एसटी प्रवर्गातील आहेत. पहिल्या चारमध्ये मुलींनी बाजी मारली आहे.\nअबोली नरवणेने महाराष्ट्रातून पहिला क्रमांक पटाकवला आहे. अबोली सध्या आयआरएसमध्ये कार्यरत आहे. तिला आयएफएसमध्ये जाण्याची इच्छा आहे.\nयूपीएससी उत्तीर्ण 1364 उमेदवारांपैकी 180 जणांना आयएएस, 32 आयएफएस, 150 आयपीएस, 710 सेंट्रल सर्व्हिस ग्रुप ए आणि 292 ग्रुप बी सर्व्हिससाठी निवडले जाणार आहेत. 254 उमेदवारांना राखीव यादीत ठेवले जाईल.\nयूपीएससी मुलाखती झाल्यानंतर चार दिवसांत निकाल जाहीर होण्याची ही कदाचित पहिलीच वेळ आहे. मुख्य परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांच्या मुलाखती 27 एप्रिल ते 30 जून दरम्यान आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यानंतर अवघ्या चार दिवसांनी अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे.\nदेशाभरतील 59 केंद्रातून 2137 ठिकाणी गेल्या वर्षी 24 ऑगस्ट रोजी 9.45 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म भरले होते. त्यापैकी 4 लाख 51 हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यातील 16,933 विद्यार्थी मुख्य परीक्षेसाठी उत्तीर्ण झाले होते. त्यापैकी 16,286 विद्यार्थ्यांनीच मुख्य परीक्षा दिली होती. 13 मार्च रोजी मुख्य परीक्षेचा निकाल घोषित झाला होता. त्यानंतर 3,308 विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलवण्यात आले होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00715.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://jalgaonlive.news/2-thousand-563-schools-started-in-jalgaon-district/", "date_download": "2022-01-23T22:28:43Z", "digest": "sha1:3AUMY6MF5DFHJRXMLKH2TFX2WEZLYAOT", "length": 9024, "nlines": 101, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "शाळा पुन्हा गजबजल्या ! जिल्ह्यात २ हजार ५६३ शाळा सुरू | Jalgaon Live News", "raw_content": "\n जिल्ह्यात २ हजार ५६३ शाळा सुरू\nWritten By चेतन पाटील\n कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्राथमिक शाळांमध्ये गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेला किलबिलाट आजपासून पुन्हा एकदा ऐकण्यास मिळणार आहे. शासनाने मान्यता दिल्यानंतर ग्रामीण भागात इयत्ता पहिली ते चौथी तर शहरी भागातील पहिली ते सातवीचे वर्ग आज बुधवारपासून सुरू होणार आहे.\nजळगाव जिल्ह्यात एकूण २ हजार ५६३ शाळा सुरू\nजळगाव जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात पहिली ते चौथीच्या एकूण २ हज���र ५६३ शाळा आजपासून सुरू होत आहेत. त्यात शाळांत ३ लाख १ हजार ६६५ विद्यार्थी प्रवेशित आहे. यात इयत्ता पहिलीचे ६८ हजार ९७१, दुसरीचे ७५ हजार ८६९ तर इयत्ता तिसरीचे ७९ हजार १३७, चौथीच्या ७७ हजार ६८८ विद्यार्थी आहेत. शाळा सुरू करण्याबाबत पालकांची संमती घेण्यात आली. दोन महिने पूर्वतयारी करून घेतली जाईल, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.\nकोरोना संकटामुळे गेल्यावर्षी मार्च महिन्यापासून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. मात्र, मागील काही महिन्यांपूर्वी कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात आटोक्यात आल्याने शासनाने आठवी ते बारावीचे वर्ग सुरू केले आहेत. यानंतर आता ग्रामीण भागातील पहिली ते चौथी तर शहरी भागातील पहिली ते सातवीचे वर्ग सुरू करण्यास मान्यता दिली आहे. राज्य सरकारने याबाबत निर्णय घेत १ डिसेंबरपासून पहिली ते चौथीचे वर्ग सुरू होणार आहेत. परंतु, मुलांना पाठविण्यासंदर्भात पालकांचे संमतिपत्र बंधनकारक आहे.\nदरम्यान, गेल्या दोन वर्षांनंतर शाळा सुरू होणार असल्याने विद्यार्थी, शिक्षकांसह पालकांमध्ये उत्साह आहे. शाळा सुरू होणार असल्या तरी अद्यापही कोरोनाचे सावट असल्याने शाळांमध्ये आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. या अनुषंगाने बहुतांश शाळांनी वर्ग खोल्यांचे सॅनिटायझेशन पूर्ण केले आहे. तर काही शाळांमध्ये साफसफाई, स्वच्छता, निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया सुरू होती. दोन वर्षानंतर प्राथमिकच्या शाळा सुरू होत असल्याने विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा सज्ज झाल्या आहेत. वर्गांमध्ये चिमुकल्यांचा उडणारा गोंधळदेखील आता सुरू होणार आहे.\nकोरोनाच्या नवीन प्रकाराच्या अनुषंगाने सावधानता म्हणून काही नियमावली आखून दिली आहे. त्या दृष्टीने शाळांनी नियोजन केले आहे. तर काही शाळांनी विद्यार्थ्यांना एक दिवसाआड बोलविण्याचे नियोजन केले आहे. अर्थात हजेरीपटानुसार पहिल्या वीस क्रमांकाचे विद्यार्थींसाठी सोमवार, बुधवार, शुक्रवार तर उर्वरित विद्यार्थ्यांसाठी मंगळवार, गुरूवार व शनिवार असे दिवस ठरवून दिले आहे.\nजळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा\nया बातम्या देखील वाचा\nमुलामुलींना स्वरक्षणाचे शिक्षण गरजेचे : डॉ.अश्विन सोनवणे\nनेहरू युवा केंद्रातर्फे नेताजी सुभाषचंद्र बोस, स्व.बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन\nपुंडलिक बडगुजर यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00715.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/national/drdo-successfully-tests-new-range-of-state-of-the-art-intercontinental-ballistic-missile-agni-p-mhpw-645561.html", "date_download": "2022-01-23T22:32:09Z", "digest": "sha1:ER4YMGBOHP3Q4CJHPY23HXDZ7JGROLY2", "length": 7981, "nlines": 85, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "DRDO successfully tests new range of state of the art intercontinental ballistic missile Agni P mhpw - DRDO द्वारे नव्या श्रेणीतील अत्याधुनिक आंतरखंडीय क्षेपणास्त्र 'अग्नी P'ची यशस्वी चाचणी – News18 लोकमत", "raw_content": "\nDRDO द्वारे नव्या श्रेणीतील अत्याधुनिक आंतरखंडीय क्षेपणास्त्र 'अग्नी P'ची यशस्वी चाचणी\nDRDO द्वारे नव्या श्रेणीतील अत्याधुनिक आंतरखंडीय क्षेपणास्त्र 'अग्नी P'ची यशस्वी चाचणी\nसंरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) नव्या श्रेणीतील अत्याधुनिक आंतरखंडीय क्षेपणास्त्र 'अग्नी P' (Agni P) ची घेतलेली चाचणी यशस्वी झाली.\nजे करायचे ते करा, मिसाईल टेस्ट सुरूच राहतील किम जोंगचे अमेरिकेला खुले आव्हान\nयुद्धाच्या तयारीमुळे वाढला तणाव, UK नं युक्रेनमध्ये पाठवले Anti Tank Missiles\nकिम जोंगचा उन्माद शिगेला, या महिन्यातील सलग चौथी Missile Test\nकिम जोंगचा उन्माद, पुन्हा मिसाईल टेस्ट; अमेरिकेला दिली खुन्नस\nनवी दिल्ली, 18 डिसेंबर : ओदिशाच्या किनारपट्टीवरील डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटावरून 18 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजून 06 मिनिटांनी, संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) नव्या श्रेणीतील अत्याधुनिक आंतरखंडीय क्षेपणास्त्र 'अग्नी P' (Agni P) ची घेतलेली चाचणी यशस्वी झाली. विविध दूरमापन म्हणजेच दूर अंतरावरुन होणार्या संदेशांच्या स्वयंचलीत प्रक्षेपणाने, रडार, विद्युत प्रकाशीय केंद्र आणि पूर्व किनारपट्टीवरील डाउन रेंज जहाजांनी क्षेपणास्त्राच्या लक्ष्य गाठण्याच्या मार्गक्रमणाचा आणि मापदंडांचा मागोवा घेतला आणि त्याचे निरीक्षण केले. क्षेपणास्त्राने निर्धारित लक्ष्य गाठण्यासाठी मार्गक्रमणानंतर मोहिमेची सर्व अत्युच्च अचूकतेने पूर्ण केली. अग्नी पी हे ड्युअल रेड्युनन्ट नेव्हिगेशन आणि गाईडन्स प्रणालीसह टू -स्टेज कॅनिस्टराइज्ड घन परिचालक आंतरखंडीय क्षेपणास्त्र आहे. या क्षेपणास्त्राच्या दुसऱ्या उड्डाण चाचणीने, प्रणालीमध्ये एकत्रित केलेल्या सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञानाची विश्वसनीय कामगिरी सिद्ध केली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी क्षेपणास्त्राची उड्डाण चाचणी यशस्वी झाल्याबद्दल संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे अभिनंदन केले आणि प्रणालीच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल आनंद व्यक्त केला. संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे अध्यक्ष डॉ जी सतीश रेड्डी यांनी, अनेक अतिरिक्त वैशिष्ट्यांसह दुसरी अत्याधुनिक उड्डाण चाचणी करण्यासाठी चमूने केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि यावर्षात सलग यश मिळाल्याबद्दल अभिनंदन केले.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\nDRDO द्वारे नव्या श्रेणीतील अत्याधुनिक आंतरखंडीय क्षेपणास्त्र 'अग्नी P'ची यशस्वी चाचणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00715.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/national/new-dangerous-dieses-white-fungus-4-news-patient-of-white-fungus-in-bihar-how-to-prevent-from-white-fungus-ns-553493.html", "date_download": "2022-01-23T22:21:19Z", "digest": "sha1:3BGPNR3WAR6J7RW7CQYSSS2UFHE2ATFZ", "length": 8987, "nlines": 85, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "White Fungus:ब्लॅक फंगसपेक्षा आहे धोकादायक, बिहारमध्ये आढळले 4 रुग्ण; जाणून घ्या कसा करायचा बचाव – News18 लोकमत", "raw_content": "\nब्लॅक फंगसपेक्षा White Fungus आहे अतिधोकादायक; जाणून घ्या कसा करावा बचाव\nब्लॅक फंगसपेक्षा White Fungus आहे अतिधोकादायक; जाणून घ्या कसा करावा बचाव\nWhite Fungus : कोरोना व्हारसच्या एकमागून एक लाटांशी संघर्ष आणि भविष्यात येणाऱ्या संकटाची तयारी अशी सध्या देशाची अवस्था आहे. त्यात आता ब्लॅक फंगसनंतर व्हाइट फंगस नावाचा आणखी एका आजाराची प्रकरणं समोर यायला लागली आहेत.\nमुलगी झाली म्हणून पत्नीची हत्या; नवजात बाळाला मृतदेहाशेजारी ठेवून कुटुंबीय फरार\nRed Wine ठरतेय Corona वर जालीम उपाय, वाचा Interesting निष्कर्ष\nगानसम्राज्ञी Lata Mangeshkar अजूनही ICU मध्येच, डॉक्टर म्हणाले... प्रार्थना करा'\nLive Updates: जालना जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक, दिवसभरात 442 नवे रुग्ण\nपाटणा, 20 मे : कोरोनाच्या संकटाशी दोन हात करत असतानाच काही दिवसांपूर्वी ब्लॅक फंगस (Black Fungus) या आजारानं डोकं वर काढलं आहे. या आजाराचे रुग्ण आता समोर येऊ लागले असतानाच आता आणखी एक व्हाईट फंगस (White fungus) नावाचा अधिक धोकादायक आजार समोर आला आहे. हा ब्लॅक फंगसपेक्षा अधिक धोकादायक (Dangerous) असून यामुळंही फुफ्फुसांमध्ये संसर्ग होत असल्याचं पाहायला मिळालं आहे. तसंच यामुळं त्वचा, नखं, तोंडाच्या आतील भाग, आतडे, ���िडणी प्रायव्हेट पार्ट आणि मेंदू अशा सर्वच अवयवांवर परिणाम होत असल्याचं समोर आलं आहे. पाटण्याच्या या सर्व रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणं होती. त्यांच्या सर्व चाचण्या झाल्या. पण कोणत्याही चाचणीत ते कोरोना पॉझिटिव्ह आढळले नाही. कोरोनाच्या औषधांचाही त्यांच्यावर परिणा होत नव्हता. त्यानंतर अधिक तपासण्या करण्यात आल्यानंतर हा व्हाईट फंगसचा प्रकार असल्याचं समोर आलं. त्यानंतर अँटि फंगल औषधानं हे रुग्ण बरे झाले. या आजाराचं निदान कठीण आहे. पण अनेक रिपोर्ट याच निगेटिव्ह येतात. पण कोरोनासारखी लक्षणं आणि कफमुळं निघणाऱ्या द्रवाच्या तपासणीतून याचं निदान होतं. VIDEO: कोरोना काळात लग्नासाठी जमली गर्दी; पोलिसांनी बेडूक उड्यांची शिक्षा देत काढली वरात हा आजार गंभीर आणि धोकादायक असला तरी यापासून बचाव करणं अत्यंत सोपं असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. एखाद्या रुग्णाला ऑक्सिजन दिला जात असेल तर त्याच्या उपकरणामध्ये कोणताही बॅक्टेरिया असता कामा नये. ऑक्सिजन सिलिंडरमध्ये ह्युमिडिफायरसाठी स्टर्लाईज वॉटरचा वापर करायला हवा. त्यामुळं फंगसपासून संरक्षण करण्यासाठी ऑक्सिजन घेणाऱ्याला विषाणूची लागण झालेली नसावी. ब्लॅक फंगस म्हणजे म्युकरमायकोसिसची भीती वाढत असतानाच आता बिहारमध्ये ब्लॅक फंगचेही 4 रुग्ण आढळल्यानं धोका वाढच चालला आहे. हा आजार होण्याचं कारणही रोग प्रतिकारशक्तीची कमतरता असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे. तसंच मधुमेह आणि अँटिबायोटिक किंवा स्टेरॉईड दीर्घकाळ घेणाऱ्यांनाही याचा धोका आहे. कॅन्सरच्या रुग्णांनाही या फंगसपासून धोका आहे. नवजात बाळांमध्ये हा आजार डायपर कँडिडोसिस म्हणून समोर येतो.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\nब्लॅक फंगसपेक्षा White Fungus आहे अतिधोकादायक; जाणून घ्या कसा करावा बचाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00715.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://marathiparenting.firstcry.com/articles/pregnancy-madhe-19-vya-athavdyatil-ultrasound-scan-%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A5%A7%E0%A5%AF-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%82%E0%A4%A1-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%A8/?amp", "date_download": "2022-01-23T22:28:54Z", "digest": "sha1:Y5XZD2BISB7EPUIYHMHTDCLNVAN76VQE", "length": 28312, "nlines": 184, "source_domain": "marathiparenting.firstcry.com", "title": "गरोदरपणाच्या १९ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड: प्रक्रिया, विकृती आणि बरेच काही | 19 Week Pregnant Ultrasound: Procedure, Abnormalities and More in Marathi", "raw_content": "\nगरोदरपणाच्या १९ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन\n१९ - आठवड्याच्या अल्ट्रासाऊंड स्कॅनची तयारी कशी करावी\n१९ - आठवड्याचे अल्ट्रासाऊंड स्कॅन पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागतो\nस्कॅन कसे केले जाते\nस्कॅनमध्ये काय पाहिले जाऊ शकते\nया स्कॅनद्वारे कोणत्या प्रकारच्या विकृती शोधल्या जाऊ शकतात\nजर अल्ट्रासाऊंड असामान्यता दिसत असेल तर काय\n१९- आठवड्याचे अल्ट्रासाऊंड स्कॅन किती सुरक्षित आहे\nगरोदरपणाच्या १९ व्या आठवड्यात स्त्री तिच्या गरोदरपणाच्या कालावधीचा अर्धा टप्पा पूर्ण करते. ह्या टप्प्यावर गरोदर स्त्रियांना, अल्ट्रासाऊंड स्कॅन करून न जन्मलेल्या बाळाची वाढ निश्चित करावी लागते. १९ आठवड्यांच्या अल्ट्रासाऊंड स्कॅन मध्ये निरोगी बाळ साधारणतः ६ इंच लांब असते, त्याचे वजन जवळपास २४० ग्रॅम असते. गरोदरपणाच्या १९ आठवड्यांनंतर, प्रत्येक आठवड्याला गर्भाशयाची एक सेंटीमीटर वाढ होण्याची शक्यता असते.\nजेव्हा तुम्ही गरोदरपणाच्या १९ व्या आठवड्यात असता तेव्हा डॉक्टर तुम्हाला रक्तातील साखरेची आणि हिमोग्लोबिन ची पातळी तपासायला सांगतात. शिवाय, बाळामध्ये काही समस्या असतील तर त्यांचे निदान करण्यासाठी आणि बाळाच्या हृदयाचे ठोके, गर्भाची मोटर क्रियाकलाप, गर्भजलाची स्थिती तसेच बाळाचा आणि गर्भाशयाचा आकार यांचे मूल्यांकन करण्यासाठी अल्ट्रासाऊंड करून घेण्याचे डॉक्टर सुचवतील.\nतुम्हाला गरोदरपणाच्या १९ व्या आठवड्यात अल्ट्रासाऊंड स्कॅनची गरज का आहे\nगरदोरपणाचा १९ वा आठवडा सुरु झाल्यावर गर्भाचा विकास वेगाने सुरु होते. गर्भधारणा सुरळीतपणे होत आहे की नाही हे तपासण्यासाठी डॉक्टर यावेळी अल्ट्रासाऊंड करतील. १९-आठवड्याचे अल्ट्रासाऊंड स्कॅन \"मॉर्फोलॉजी स्कॅन\" किंवा \"स्ट्रक्चरल स्कॅन\" म्हणून देखील ओळखले जाते कारण सोनोग्राफी तंत्रज्ञ गर्भाची रचना आणि आकाराचे मूल्यांकन करतील. ह्या तपशीलवार अल्ट्रासाऊंडला काहीवेळा \"अँनोमॅली स्कॅन\" सुद्धा म्हणतात, कारण ह्या स्कॅन दरम्यान कोणत्याही मोठ्या शारीरिक विकृती तपासण्यासाठी गर्भाचे बारकाईने परीक्षण केले जाते. डॉक्टर खालील गोष्टींची नोंद घेऊ शकतात.\nगर्भाच्या हृदयाचे ठोके तपासतील\nगर्भाच्या आकाराचे मूल्यांकन करतील\nएकापेक्षा जास्त बाळे असतील तर त्याची तपासणी करतील\nबाळाभोवतीच्या गर्भजल पातळीची तपासणी\nबाळामध्ये काही विकृती किंवा समस्या असतील तर तपासतील\nप्रसूतीची अपेक्षित तारीख काढतील\n१९ - आठवड्याच्या अल्ट्रासाऊंड स्कॅनची तयारी कशी करावी\n१९-आठवड्याच्या स्कॅनसाठी जवळजवळ कोणतीही विशेष तयारी आवश्यक नसते. परंतु स्कॅन करण्याआधी तुमचे संपूर्ण मूत्राशय भरलेले असणे आवश्यक आहे. तुम्हाला अस्वस्थ वाटेल इतकेही पाणी पिऊ नये. स्कॅन करण्यापूर्वी तुम्ही किती पाणी प्यावे हे तुमच्या डॉक्टरांना विचारणे चांगले.\nसंपूर्ण मूत्राशय भरलेले असणे चांगले काही कारण त्यामुळे बाळाची प्रतिमा स्पष्ट दिसण्यास मदत होते. तसेच श्रोणी, गर्भाशय आणि अंडाशय सुद्धा सुस्पष्ट दिसण्यास मदत होते.\nस्कॅनसाठी, तुम्ही सैल आणि आरामदायी कपडे घालावेत जेणेकरून सोनोग्राफी तंत्रज्ञाना स्कॅनिंग करणे सोपे जाईल.\n१९ - आठवड्याचे अल्ट्रासाऊंड स्कॅन पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागतो\n१९-आठवड्याचे अल्ट्रासाऊंड स्कॅन पूर्ण होण्यासाठी ३० ते ४० मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागत नाही.\nस्कॅन कसे केले जाते\nअल्ट्रासाऊंड स्कॅनमध्ये बाळाच्या प्रतिमा पाहण्यासाठी उच्च-फ्रिक्वेंसी ध्वनी लहरी वापरल्या जातात. स्कॅन करणारे सोनोग्राफर तुमच्या ओटीपोटाच्या भागावर अल्ट्रासाऊंड जेल लावतात आणि स्कॅन पूर्ण झाल्यावर तो पुसून टाकू शकतात. त्यानंतर ते तुमच्या पोटावर एक लहान प्रोब किंवा ट्रान्सड्यूसर ठेवतील. हा प्रोब तुमच्या शरीरावर लावलेल्या जेलद्वारे ध्वनी लहरी प्रसारित करेल. ट्रान्सड्यूसर परत परावर्तित होणारे ध्वनी एकत्र करतो आणि या ध्वनी लहरी संगणकावरील प्रतिमांमध्ये रूपांतरित होतात.\nस्कॅनमध्ये काय पाहिले जाऊ शकते\n१९-आठवड्याचे अल्ट्रासाऊंड स्कॅन पालकांसाठी रोमांचक असू शकते. गरोदरपणाच्या १९ व्या आठवड्यात पोटातील बाळाला पाहणे हा खूप रोमांचकारी अनुभव असू शकतो. जर तुम्ही फोर डी स्कॅन करत असाल तर, डॉक्टरांच्या मदतीने,पांढऱ्या रंगात दिसणारी बाळाची हाडे आणि हातपाय तुम्ही पाहू शकता. तसेच मऊ उती म्हणजे राखाडी रंगांचे ठिपके दिसतील. बाळाची त्वचा पारदर्शक आणि लाल दिसते. रक्तवाहिन्यांमुळे हा त्वचेचा लाल रंग दिसतो. बाळाची त्व��ा एका पांढऱ्या थराने झाकलेली दिसते त्यास व्हर्निक्स असे म्हणतात. परंतु हे फक्त आधुनिक मशिन्स मध्येच दिसते. गर्भाच्या भोवतालचे गर्भजल काळ्या रंगाचे दिसेल. डॉक्टर बाळाच्या हृदयासह बाळाचे प्रमुख अवयव तुम्हाला दाखवू शकतात.\nया स्कॅनद्वारे कोणत्या प्रकारच्या विकृती शोधल्या जाऊ शकतात\nया स्कॅनद्वारे शोधल्या जाणार्या विविध प्रकारच्या विकृती खाली दिलेल्या आहेत:\nहायड्रोसेफलस - मेंदूमध्ये पाणी होणे\nस्पायना बिफिडा - पाठीचा कणा अविकसित राहणे\nडायाफ्रामॅटिक हर्निया - डायाफ्राममध्ये अनियमित उघडणे ज्यामुळे पोटाचे अवयव छातीकडे वर सरकतात.\nऍनेसेफली - अपूर्ण कवटी आणि अविकसित मेंदू\nगॅस्ट्रोशिसिस - बाळाच्या ओटीपोटात भित्तिका उघडणे\nलहान हातपाय किंवा हाडे नसणे ह्यासारख्या मोठ्या अवयवांच्या समस्या\nअसामान्य मूत्रपिंड किंवा मूत्रपिंडच नसणे अश्या मूत्रपिंडाच्या समस्या\nडाउन सिंड्रोम - एक गुणसूत्र विकार ज्यामुळे बौद्धिक आणि विकासात्मक अपंगत्व येते\nजर अल्ट्रासाऊंड असामान्यता दिसत असेल तर काय\nअल्ट्रासाऊंडमध्ये काही विकृती दिसून आल्यास, डॉक्टर विसंगतीचे स्पष्टीकरण देतील आणि सर्वात योग्य उपचारांसाठी पर्याय मांडतील. तसेच, ह्या समस्यांविषयी इतर तज्ञांशी तपशीलवार चर्चा करून निर्णय घेण्याविषयी सुद्धा डॉक्टर सुचवू शकतात.\nजेव्हा बाळ वेगळ्या स्थितीत असण्याची शक्यता असते तेव्हा दुसऱ्या दिवशी डॉक्टर पुन्हा बाळाची तपासणी करू शकतात. त्यानुसार, डॉक्टर तुम्हाला अतिरिक्त स्कॅनसाठी काही दिवसांनी पुन्हा येण्यास सांगू शकतात. एकाच स्कॅनमध्ये समस्या पूर्णपणे समजत नाही आणि असामान्यतेविषयी स्पष्ट माहिती समजण्यासाठी तुम्हाला अतिरिक्त स्कॅन करावे लागतील.\n१९- आठवड्याचे अल्ट्रासाऊंड स्कॅन किती सुरक्षित आहे\n१९-आठवड्याचे अल्ट्रासाऊंड स्कॅन सहसा सुरक्षित मानले जाते. ह्या स्कॅनचा काही त्रास होत नाही आणि हा स्कॅन वेदनारहित आहे. त्यामध्ये आयनीकरण रेडिएशनचा समावेश नाही. अल्ट्रासाऊंड तंत्रज्ञानातील सुधारणांसह, १९ आठवड्यांच्या थ्री डी अल्ट्रासाऊंडचा पर्याय देखील उपलब्ध आहे . ह्या स्कॅनमुळे पोटातील बाळाची थ्री डी प्रतिमा मिळू शकते.\n१९ आठवड्यांच्या स्कॅनमुळे तुमच्या न जन्मलेल्या बाळाची प्रतिमा मिळू शकते. ह्या प्रतिमेद्वारे वाढ आणि ���िकास समजतो . ह्या कालावधीत बाळाची ऐकण्याची क्षमता देखील विकसित होऊ शकते. म्हणून, बाळाशी बोलायला सुरुवात करणे चांगले. आनंददायी गरोदरपणासाठी सकारात्मक आणि निरोगी राहणे अत्यंत आवश्यक आहे.\nमागील आठवडा: गरोदरपणाच्या १८ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन\nगरोदरपणाच्या २० व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड\nगरोदरपणाच्या १८ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन\nगर्भाचे निरीक्षण (फिटल मॉनिटरिंग)\nभ्रूणाची दर आठवड्याला होणारी वाढ - लांबी आणि वजन\nगरोदरपणात स्त्रीच्या शरीरात दर आठवड्याला होणारे बदल\nगरोदरपणातील दातदुखी आणि हिरडीतून रक्तस्त्राव होण्याच्या समस्येवर घरगुती उपाय\nगरोदरपणात बाळाचे पाय मारणे\nगरोदरपणात रात्रीच्या वेळी पोटातील बाळाची हालचाल किंवा त्याचे पाय मारणे - सुरक्षित आहे का\nमॉर्निंग सिकनेस'साठी सोपे आणि परिणामकारक घरगुती उपाय\nबाळाला पोटात असताना उचकी लागणे - हे सामान्य आहे का\nगरोदरपणाच्या २० व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड\nगरोदरपणाच्या १८ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन\nअतिसार (जुलाब होणे) हे दात येण्याचे लक्षण आहे का\nतुमच्या बाळाचा पहिला दात पाहून तुम्हाला खूप आनंद होईल. पण बाळासाठी दात येणे हा एक अस्वस्थ करणारा अनुभव असू शकतो. बाळाला दात येत असताना होणाऱ्या वेदना तो तुम्हाला सांगू सुद्धा शकत नाही. लहान बाळांना दात येण्याची अनेक लक्षणे आहेत. जर[...]\nबाळाला दात येतानाची ९ लक्षणे\nलहान बाळे हसताना खूप गोड दिसतात आणि जेव्हा त्यांच्या तोंडात एखादा छोटासा दात लुकलुकू लागतो तेव्हा ती आणखीनच गोंडस दिसू लागतात. जेव्हा बाळाचा पहिला दात हिरड्यांच्या बाहेर येऊ लागतो तेव्हा या प्रक्रियेला दात येणे असे म्हणतात. परंतु, ही प्रक्रिया बाळासाठी[...]\nगर्भाचे निरीक्षण (फिटल मॉनिटरिंग)\nविज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्रात मोठी प्रगती झालेली आहे. त्यामुळे गर्भधारणा आणि प्रसूतीचे सखोल निरीक्षण करणे डॉक्टरांना शक्य झाले आहे. ह्या सुविधांमुळे आई आणि बाळाच्या सुरक्षिततेसाठी डॉक्टर हवे तिथे हस्तक्षेप सुद्धा करू शकतात. गर्भारपण, प्रसूती आणि बाळाच्या जन्मादरम्यान बाळावर लक्ष ठेवण्याची[...]\nभ्रूणाची दर आठवड्याला होणारी वाढ - लांबी आणि वजन\nगरोदरपणाच्या सुरुवातीच्या दिवसांपासूनच गर्भाच्या वाढीस सुरुवात होते. गरोदरपणात अल्ट्रास���ऊंड स्कॅन नियमित अंतराने केले जातात. त्यामुळे बाळाचे अंदाजे वजन आणि लांबी समजण्यास मदत होते. गर्भाशयातील बाळाचा आकार वाढत असल्यामुळे पोटाचा आकार सुद्धा वाढतो. व्हिडिओ: दर आठवड्याला होणाऱ्या गर्भाच्या वाढीचा तक्ता –[...]\nगरोदरपणात स्त्रीच्या शरीरात दर आठवड्याला होणारे बदल\nतुम्ही हा लेख वाचत आहात म्हणजेच तुम्ही गर्भवती आहात असे आम्ही समजतो. गरोदरपणातील ह्या नऊ महिन्यांमध्ये तुमच्यामध्ये अनेक बदल होतील. होय, तुम्ही गरोदर आहात आणि लवकरच आई होणार आहात हे तुम्ही स्वीकारलेले आहे. ह्या नऊ महिन्यांमध्ये तुमच्या शरीरात होणारे बदल[...]\nमकर संक्रांतीसाठी १० विशेष पदार्थ आणि रेसिपी\nमकर संक्रांत हा भारतात साजरा केला जाणारा लोकप्रिय सण आहे. ह्याच काळात कापणीचा हंगाम सुरु होतो. देशाच्या वेगवेगळ्या भागात हा सण वेगवेगळ्या नावांनी ओळखला जात असला तरी ह्या सणाचा उत्साह सगळीकडे सारखाच असतो. मकर संक्रांत हा हिंदूंचा एक प्राचीन सण[...]\nमुलांसाठी मकर संक्रांतीच्या सणाची माहिती\nमकर संक्रांतीच्या सणाचे भौगोलिकदृष्टया खूप महत्व आहे. या दिवशी सूर्य उत्तरेकडे जाऊ लागतो आणि कर्क राशीतून मकर राशीत प्रवेश करतो (म्हणून 'मकर' हे नाव 'मकर' राशीशी संबंधित आहे). मकर संक्रांती ह्या सणापासून वसंत ऋतूची सुरुवात होते. मकर संक्रांतीचा सण म्हटले[...]\nतुमच्या बाळास स्तनपानाची सुरुवात कशी कराल\nस्तनपान ही एक नैसर्गिक, अत्यंत आवश्यक आणि सहज क्रिया आहे. आई आणि बाळ दोघांसाठीही ही एक शिकण्याची प्रक्रिया आहे. स्तनपानामुळे तुम्ही आणि तुमच्या बाळामध्ये एक विशेष बंध निर्माण होण्यास मदत होते, शिवाय बाळाला आजारांपासून संरक्षण मिळते. तसेच बाळाची पुरेशी शारीरिक[...]\n२४ महिने (२ वर्षे) वयाच्या बाळाची वाढ आणि विकास\nतुमच्या बाळाच्या वाढदिवसाच्या केकवर दोन मेणबत्त्या आहेत तुम्ही कदाचित लहान मुलांच्या वाढीच्या 'टेरिबल टू' ह्या टप्प्याविषयी विचार करीत असाल. तुमचे २ वर्षांचे मूल आता अधिक स्वतंत्र असल्याने तुमच्यासाठी हा टप्पा आव्हानात्मक असणार आहे ह्यात काही शंका नाही. तुमच्या मुलाची कौशल्ये[...]\nदर महिन्याला होणारा बाळाचा विकास\nमोठी मुले (५-८ वर्षे)\nटॉईज, बुक्स अँड स्कुल\nबर्थ डे अँड गिफ्ट्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00715.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://www.newsdanka.com/politics/privilage-motion-should-be-moved-against-deputy-chief-minister-ajit-pawar/41820/", "date_download": "2022-01-23T21:57:31Z", "digest": "sha1:2TYP5O2HGZBWXVXFMZGPBMVD5FONGFO3", "length": 11250, "nlines": 138, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Privilage Motion Should Be Moved Against Deputy Chief Minister Ajit Pawar", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरराजकारण'त्या' वक्तव्याबद्दल अजित पवार यांच्यावर हक्कभंग आणला पाहिजे\n‘त्या’ वक्तव्याबद्दल अजित पवार यांच्यावर हक्कभंग आणला पाहिजे\nवानखेडे ड्रग्जवाल्यांवर कारवाई केलीत, आता भोगा…\nज्ञानदेव आणि अज्ञान देव….\nराज्यातील संघर्ष नाट्याचा तिसरा अंक\nजावेद अख्तर, तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाही\nमुंबईत सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांना उद्देशून एक वक्तव्य केले त्याबद्दल त्यांच्यावर हक्कभंग आणला पाहिजे अशी रोखठोक भूमिका भाजपाचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी मांडली आहे. ते म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांनी विलिनीकरणाचा विचार डोक्यातून काढून टाकावा, असे अजित पवार म्हणतात. विधानभवनात ते असे वक्तव्य करत आहेत तेव्हा त्यांच्यावर हक्कभंग आणला पाहिजे.\nयासंदर्भात जय महाराष्ट्र या वाहिनीवर विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना आमदार भातखळकर म्हणाले की, मुळात हे वक्तव्य केल्याबद्दल अजितदादांवर हक्कभंग आणला पाहिजे. एसटी विलिनीकरणाबाबत उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार समिती गठित आहे. समितीचा निर्णय आलेला नाही. त्याच्या आधीच अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी विधानसभेत असे जाहीर करणे कायद्याला, नियमाला धरून नाही. त्यामुळे अजितदादांवर हक्कभंग आणला पाहिजे.\nभातखळकर म्हणतात की, काय जमतंय या सरकारला मग. एसटीचे विलिनीकरण जमत नाही, परिक्षा घेता येत नाहीत, पेट्रोल डिझेल दरवाढ कमी करता येत नाही आणि स्वतःची मतंही सुरक्षित ठेवता येत नाहीत. नाकर्ते, निर्लज्ज आणि निबर असे हे सरकार आहे. अजितदादांच्या या वाक्याला काही अर्थ नाही. जिथे इच्छा असेल तिथे मार्ग असतो.\nलुधियाना कोर्टात पोलीस कर्मचाऱ्यानेच घडवला बॉम्बस्फोट\nमंत्रालयात मंत्री उपस्थित नसतात… मुख्यमंत्र्यांकडे रोख\nनितेश राणेंची नवाब मालिकांना ट्विटरवरून टोलेबाजी\nसनी लिओनीचे ‘मधुबन में राधिका नाचे’ गाणे वादात\nकोणत्याही सरकारच्या काळात हे विलिनीकरण झाले नाही, असे यावर म्हटले जाते, त्याबद्दल व���चारल्यावर आमदार भातखळकर म्हणतात की, कोणत्याही सरकारच्या काळात म्हणजे बहुसंख्य वेळेला यांचच सरकार होतं. जे आधीच्या सरकारने केलं नाही, ते तुम्ही करून दाखवलंत तर ते वैशिष्ट्य असतं ना. निर्णय घेण्यात कल्पकता, धाडसीपणा, संवेदनशीलतेची गरज असते. आज ४५ पेक्षा अधिक एसटी कर्मचाऱ्यांनी आतामहत्या केल्या आहेत. त्यांचा संप चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण ते सरकारविरोधात उभे ठाकले आहेत. संवेदनशील कायद्याला सोडून हे विधान आहे. न्यायालयीन लढाई चालू आहे तिथे ते जिंकतील अशी खात्री आहे.\nपूर्वीचा लेख८०० मॅट्रीक टन ऑक्सिजन लागेल त्या दिवशी महाराष्ट्रात लॉकडाऊन\nआणि मागील लेखखरोखरच नरेंद्रसिंह तोमर म्हणाले, कृषि कायदे परत आणण्याबद्दल\nमुंबईच्या गाड्यांवर का पसरली पांढरी चादर\n…हे आहे नेताजींच्या पुतळ्याचे महत्त्व\n‘मी स्वातंत्र्याची भीक स्वीकारणार नाही, स्वातंत्र्य मिळवणार असे म्हणणाऱ्या नेताजींना नमन’\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nमुंबईच्या गाड्यांवर का पसरली पांढरी चादर\n…हे आहे नेताजींच्या पुतळ्याचे महत्त्व\n‘मी स्वातंत्र्याची भीक स्वीकारणार नाही, स्वातंत्र्य मिळवणार असे म्हणणाऱ्या नेताजींना नमन’\nनिवडणूक मतचाचण्यांनी फोडला समाजवादी पक्षाला घाम\n‘बेबी’ चित्रपटातील एंजल आता ओळखताच येणार नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00715.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://barshilive.com/abba-bapare-khahar-slapur-city-116-in-the-rural-district-330-corona-report-positive/", "date_download": "2022-01-23T22:46:14Z", "digest": "sha1:VZ6NRW6HZQ6GQB7TDK4GZCXFT5F2SJ6Q", "length": 15239, "nlines": 130, "source_domain": "barshilive.com", "title": "अबब.. बापरे.. कहर..सोलापूर शहरात 116 तर ग्रामीण जिल्ह्यात 330 कोरोना अहवाल पॉझिटिव्ह", "raw_content": "\nHome आरोग्य अबब.. बापरे.. कहर..सोलापूर शहरात 116 तर ग्रामीण जिल्ह्यात 330 कोरोना अहवाल पॉझिटिव्ह\nअबब.. बापरे.. कहर..सोलापूर शहरात 116 तर ग्रामीण जिल्ह्यात 330 कोरोना अहवाल पॉझिटिव्ह\nअबब.. बापरे.. कहर..सोलापूर शहरात 116 तर ग्रामीण जिल्ह्यात 330 कोरोना अहवाल पॉझिटिव्ह\nह सर्व शब्द अपुरे पडतील इतका मोठा आकडा आजचा आहे. आज शहर मध्ये 116 तर ग्रामीणमध्ये 330 असे एकू��� 446 पॉझिटिव्ह रुग्ण मिळाले आहेत.\nआमच्या फेसबुक पेज ला लाईक करा\nग्रामीणमध्ये पंढरपूर आणि बार्शी येथून रुग्णांची संख्या अधिक येत आहे.आज बार्शीत तब्बल 106 तर पंढरपुरात 73 पॉझिटिव्ह रुग्ण मिळाले.आजवरचा हा उच्चांक म्हणावा लागेल.\nअर्थात चाचणी अहवाल येण्याचं प्रमाणही वाढलं आहे.\nशहरात आज 2939 तर ग्रामीणमध्ये 2241 असे एकूण 5180 अहवाल प्राप्त झाले आहेत .\nआज ग्रामीणमधे 8 मृतांची नोंद आहे. शहरात एकही मृत्यू नाही. ग्रामीणमध्ये 186 आणि शहरात 79\nअसे एकूण 265 जण कोरोना मुक्त झालेत.\nआज यशवंतनगर (ता. माळशिरस) येथील 70 वर्षीय पुरुष, अकलूज (ता. माळशिरस) येथील 53 वर्षे पुरुष, कोन्हेरी (ता. मोहोळ) येथील 70 वर्षीय पुरुष, शिरनांदगी (ता. मंगळवेढा) येथील 65 वर्षांची महिला, कुर्डू (ता. माढा) येथील 70 वर्षांची महिला, पापनस (ता. माढा) येथील 35 वर्षीय पुरुष, बालाजी कॉलनी, सोलापूर रोड, बार्शी येथील 52 वर्षीय पुरुष, श्रीपत पिंपरी (ता. बार्शी) येथील 80 वर्षांची महिला यांचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.\nत्यामुळे जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता 205 इतकी झाली आहे. अद्यापही दोन हजार 905 जण रुग्णालयात उपचार घेत आहेत तर चार हजार 280 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. अद्यापही 152 जणांचा अहवाल प्रलंबित आहे.\nया ठिकाणी आढळले रुग्ण\nआज अरळी (ता. अक्कलकोट), दुधनी, गुड्डेवाडी, समर्थनगर, करजगी, खासबाग, कुरनूर, नागणसूर, मानेगाव, करमाळा तालुक्यातील अर्जुननगर, भवानी नाका, भीमनगर, देवळाली, कुंभेज, माढा तालुक्यातील अरण, बेंबळे, भोसले, कुर्डू, कुर्डुवाडी, मोडनिंब, परिते, पिंपळनेर, रणदिवेवाडी,\nश्रीरामनगर, मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव, परळी, मरवडे, पाटखळ, सलगर, तळसंगी, तामदर्डी, उत्तर सोलापूर तालुक्यातील हगलूर, इंडियन ऑइल डेपो, पाकणी, पडसाळी, वडाळा, सांगोला तालुक्यातील बलवडी, जवळा, कारंडेवाडी, नाझरे, राजुरी, सणगर गल्ली, यलमार, मंगेवाडी, दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी, दर्गनहल्ली, टाकळी,\nपंढरपूर तालुक्यातील आढीव, बडवे गल्ली, भक्तिमार्ग, भोसले चौक, दाळे गल्ली, धर्मशाळा, उपजिल्हा रुग्णालय, एकनाथनगर, गादेगाव, गुरसाळे, इसबावी, जुने पेठ, कवठाळी, कोळी गल्ली, लक्ष्मी टाकळी, माहेश्वरी धर्मशाळा, नवी पेठ, परदेशीनगर, पोलिसलाइन, प्रदक्षिणा मार्ग, रोपळे, संत पेठ, सरकोली, सावरकर मैदान, शासकीय वसाहत, सिद्धेवाडी, सु��्ते, तानाजी चौक, तुंगत, उत्पात गल्ली, विवेक वर्धिनी विद्यालयजवळ,\nमाळशिरस तालुक्यातील अकलूज, बोरगाव, कोर्टासमोर, माळशिरस, कोंडारपट्टा, महाळुंग, माळेवाडी, माळीनगर, मांडवे, नातेपुते, पिलीव, संगम, संग्रामनगर, शेंडेचिंच, श्रीपूर, यशवंतनगर, मोहोळ तालुक्यातील गोटेवाडी, हराळवाडी, कामती बुद्रूक, कुंभार गल्ली, कुरूल, समर्थनगर,\nबार्शी तालुक्यातील 422 झोपडपट्टी, आगळगाव, ऐनापूर मारुती रोड, अलीपूर रोड, बारंगुळे प्लॉट, भालगाव, भवानी पेठ, भीमनगर प्लॉट, भवानी पेठ, बुरूड गल्ली, दडशिंगे, दत्तनगर, गाडेगाव रोड, घारी, जैन मंदिराजवळ, बार्शी-जामगाव रोड, कसबा पेठ, लातूर रोड, लोकमान्यता, मंगळवार पेठ, महादेवी नगर प्लॉट, जैन मंदिराजवळ, मुरलीधर मंदिराजवळ, सह्याद्री खानावळ,\nसात्विक सौंदर्य, शिवशक्ती मैदान, श्रीपत पिंपरी, धनगर गल्ली, सुलाखे हायस्कूल रोड, सुश्रुत हॉस्पिटल क्वार्टर, ताडसौंदणे, तेल गिरणी चौक, तुळजापूर रोड, उंबरगे, उपळे दुमाला, वैराग प्लॉट, झाडबुके मैदान या ठिकाणी आज नव्याने कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले.\nआज सोलापूर शहरात नवीन 116 रुग्ण आढळले आहेत .मोठ्या प्रमाणावर शहर परिसरात कोरोना टेस्ट करण्याचे प्रभाग निहाय नियोजन करण्यात आलेले आहे. त्यानुसार टेस्टिंग होत आहे परंतु, अजूनही कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि तपासणी प्रमाण वाढवणे गरजेचे आहे.\nआज एकही कोरोना बाधित व्यक्तीचा मृत्यू झाला नसल्याची माहिती देण्यात आली आहे.\nआज पर्यंत एकूण 387 जणांचा बळी या आजाराने गेला आहे. यामध्ये 258 पुरुष तर 129 महिलांचा समावेश होतो.\nआज पर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 5805 इतकी झाली आहे, तर आजपर्यंत एकूण 387 जणांचा मृत्यू झाला आहे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 939 इतकी आहे, तर रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 4479 इतकी लक्षणीय आहे\nआजवरची शहरी-ग्रामीण कोरोना स्थिती\nPrevious article‘मोकळं आभाळ’ पती-पत्नी मधील संवाद कसा असावा..\nNext articleकहर..सोलापूर शहरात 116 तर ग्रामीण जिल्ह्यात 330 कोरोना अहवाल पॉझिटिव्ह\nवृक्ष संवर्धन समिती च्या वतीने गच्चीवरील बाग तसेच परसबाग स्पर्धेच आयोजन\n अलीपुर रोड परिसरातून महिलेचे गंठण भरदिवसा लंपास; २ जणां विरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल\nचिंताजनक: बार्शीत तीन दिवसात २७१ नवे कोरोना रुग्ण सापडले\nवैरागच्या विकासासाठी भूमकर य���ंच्या पाठीशी ताकद उभी करणार-रोहित पवार\nवृक्ष संवर्धन समिती च्या वतीने गच्चीवरील बाग तसेच परसबाग स्पर्धेच आयोजन\nनिमित्त बार्शीतील कथित शेअर घोटाळ्याचे : रोडपती…. करोडपती…. वाचा सविस्तर-\n अलीपुर रोड परिसरातून महिलेचे गंठण भरदिवसा लंपास; २ जणां विरुद्ध...\nसोलापुरात शेततळ्यात बुडून आईसह दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू\nवैराग मध्ये एक पतिपत्नी विजयी तर एक पतिपत्नी पराभूत\nचिंताजनक: बार्शीत तीन दिवसात २७१ नवे कोरोना रुग्ण सापडले\nराष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष काका साठेंनी झेडपीच्या आवारात लगावली एकाच्या ‘कानाखाली’ |...\nवैराग नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या निरंजन भूमकरांची एकहाती झेंडा-भाजप चार तर शिवसेना...\nबार्शी शेअर मार्केट घोटाळा: विशाल फटे याला 10 दिवसांची पोलीस कोठडी;...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00716.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://barshilive.com/ashok-bodhle-maharaj-dies-due-to-corona/", "date_download": "2022-01-23T22:16:05Z", "digest": "sha1:65JXSELFQKUQAWRBBSPH32HDDT3AGRR3", "length": 6829, "nlines": 92, "source_domain": "barshilive.com", "title": "अशोक बोधले महाराज यांचे दीर्घ आजाराने निधन", "raw_content": "\nHome स्थानिक बातम्या अशोक बोधले महाराज यांचे दीर्घ आजाराने निधन\nअशोक बोधले महाराज यांचे दीर्घ आजाराने निधन\nअशोक बोधले महाराज यांचे कोरोनामुळे निधन\nबार्शी: माजी मंत्री दिलीप सोपल यांचे सहकारी म्हणून अनेक वर्षांपासून कार्यरत असलेले शरद फलोत्पादन संघाचे माजी चेअरमन अशोक विश्वभंर बोधले -चारेकर यांच्या कोरोना आजाराने निधन झाले.त्यांच्यावर बार्शीतील मोक्षधाम मध्ये कोरोना नियमानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांचे वय 72 वर्ष होते.\nआमच्या फेसबुक पेज ला लाईक करा\nबोधले चेअरमन असताना शरद फलोद्यान च्या माध्यमातून तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाणलोट ची कामे करण्यात आली होती. बार्शी खरेदी- विक्री संघाचे अध्यक्ष, बार्शी बाजार समिती व दिलीप अर्बन बँकेचे संचालक म्हणून ही त्यांनी काम पाहिले आहे.त्यांच्या पश्चात ऍड दीपक आणि किरण ही दोन मुले, पत्नी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.\nPrevious articleदहावी परीक्षा निकाल: सोलापूर जिल्ह्यात मोहोळ तालुक्याने मारली बाजी; करमाळा पडला पाठीमागे\nNext articleमराठी चित्रपट सृष्टीला आणखी एक धक्का: मराठी अभिनेता आशुतोष भाकरेची आत्महत्या\nवृक्ष संवर्धन समिती च्या वतीने गच्चीवरील बाग तसेच परसबाग स्पर्धेच आयोजन\n अलीपुर रोड प��िसरातून महिलेचे गंठण भरदिवसा लंपास; २ जणां विरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल\nबार्शी शेअर मार्केट घोटाळा: विशाल फटे याला 10 दिवसांची पोलीस कोठडी; वाचा सविस्तर काय घडले कोर्टात\nवैरागच्या विकासासाठी भूमकर यांच्या पाठीशी ताकद उभी करणार-रोहित पवार\nवृक्ष संवर्धन समिती च्या वतीने गच्चीवरील बाग तसेच परसबाग स्पर्धेच आयोजन\nनिमित्त बार्शीतील कथित शेअर घोटाळ्याचे : रोडपती…. करोडपती…. वाचा सविस्तर-\n अलीपुर रोड परिसरातून महिलेचे गंठण भरदिवसा लंपास; २ जणां विरुद्ध...\nसोलापुरात शेततळ्यात बुडून आईसह दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू\nवैराग मध्ये एक पतिपत्नी विजयी तर एक पतिपत्नी पराभूत\nचिंताजनक: बार्शीत तीन दिवसात २७१ नवे कोरोना रुग्ण सापडले\nराष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष काका साठेंनी झेडपीच्या आवारात लगावली एकाच्या ‘कानाखाली’ |...\nवैराग नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या निरंजन भूमकरांची एकहाती झेंडा-भाजप चार तर शिवसेना...\nबार्शी शेअर मार्केट घोटाळा: विशाल फटे याला 10 दिवसांची पोलीस कोठडी;...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00716.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://kolaj.in/published_article.php?v=New-interesting-caste-equation-in-Nagpur%EF%BF%BD%EF%BF%BDLF4712942", "date_download": "2022-01-23T20:59:53Z", "digest": "sha1:UMXN4NIFQEOYRXUVF343BSQZPLOZZELW", "length": 3651, "nlines": 66, "source_domain": "kolaj.in", "title": "| Kolaj", "raw_content": "\nवाचन वेळ : मिनिटं\nगोवा: उंदीरउड्यांच्या खेळात नेमकी कुणाची सरशी\nगोवा: उंदीरउड्यांच्या खेळात नेमकी कुणाची सरशी\nभगवंत मान: कॉमेडीयन ते मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारीपर्यंतचा प्रवास\nभगवंत मान: कॉमेडीयन ते मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारीपर्यंतचा प्रवास\nकोरोना काळात सरकार शाळा, कॉलेज बंद का करतंय\nकोरोना काळात सरकार शाळा, कॉलेज बंद का करतंय\nआयेशा मलिक: अस्थिर पाकिस्तानला मिळालीय नवी दिशा\nआयेशा मलिक: अस्थिर पाकिस्तानला मिळालीय नवी दिशा\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00716.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"}
+{"url": "https://www.newsdanka.com/lifestyle/ali-akbar-and-his-wife-converted-to-hinduism/43356/", "date_download": "2022-01-23T20:38:58Z", "digest": "sha1:3KXEU3UN6A4SRJ6M7JJPL5QXBJ643UF3", "length": 9961, "nlines": 140, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Ali Akbar And His Wife Converted To Hinduism", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरधर्म संस्कृतीचित्रपट दिग्दर्शक अली अकबर पत्नीसह झाले हिंदू\nचित्रपट दिग्दर्शक अली अकबर पत्नीसह झाले हिंदू\nवानखेडे ड्रग्जवाल्यांवर कारवाई केलीत, आता भोगा…\nज्ञानदेव आणि अज्ञान देव….\nराज्यातील संघर्ष नाट्याचा तिसरा अंक\nजावेद अख्तर, तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाही\nप्रसिद्ध मल्याळी चित्रपट निर्माते अली अकबर आता हिंदू झाले आहेत. १३ जानेवारी रोजी त्यांच्या पत्नीने त्यांच्या सोबत हिंदू धर्म स्वीकारला आहे. अकबर हे आता राम सिंहन या नावाने ओळखले जातील आणि त्यांची पत्नी लुसिम्मा म्हणून ओळखली जाईल.\nअसा निर्णय त्यांनी का घेतला\nसीडीएस जनरल बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघातावर धार्मिक कट्टरवाद्यांनी आनंद व्यक्त केल्याने ते संतप्त झाले होते. अशा मुस्लिम धर्माच्या लोकांवर त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे त्यांचा संबंध राष्ट्रवादाशी जोडला होता. त्यावरच नाराज होऊन आपण इस्लाम धर्म सोडून सनातन धर्म स्वीकारत आहोत असे या दिग्दर्शकाने सांगितले होते.\nअली अकबर आणि त्यांच्या पत्नीचा फोटो सोशल मीडियावरून समोर आले आहेत. शुद्धीकरण समारंभात दोघेही हवनकुंडाजवळ बसून यज्ञ करताना दिसत आहेत. यावेळी अली अकबरने खांद्यावर भगवे आणि पांढरे वस्त्र घेतल्आयाचे दिसत आहे. आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद, विश्व हिंदू परिषद आणि हिंदू सेवा केंद्राचे नेते प्रतिश विश्वनाथ यांनी फेसबुकवर याबाबत माहिती दिली आहे.\nअर्थसंकल्पीय अधिवेशन या तारखेला होणार\nअयोध्येत योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात उभी राहणार शिवसेना\nही दोन औषधे कोरोनावर प्रभावी\nजवानांनी अशी साजरी केली लोहरी\nकेरळ भाजपचे पदाधिकारी होते अकबर उर्फ राम सिंहन\nअली अकबर हे केरळातील भाजपच्या प्रदेश समितीचे सदस्य होते. दोन महिन्यांपूर्वीच पक्षासोबत झालेल्या मतभेदानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. २०१४ मध्ये आम आदमी पक्षाच्या तिकीटावर त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली होत���. त्यानंतर भाजपच्या तिकीटावर कोझीकोडे येथील महापालिका निवडणुकीत उतरले होते. रामसिंहन यापूर्वी २०१५ मध्ये खूप चर्चेत आले होते.\nपूर्वीचा लेखअर्थसंकल्पीय अधिवेशन या तारखेला होणार\nआणि मागील लेखराजधानी दिल्लीच्या बाजारात सापडला बॉम्ब\nमुंबईच्या गाड्यांवर का पसरली पांढरी चादर\n…हे आहे नेताजींच्या पुतळ्याचे महत्त्व\n‘मी स्वातंत्र्याची भीक स्वीकारणार नाही, स्वातंत्र्य मिळवणार असे म्हणणाऱ्या नेताजींना नमन’\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nमुंबईच्या गाड्यांवर का पसरली पांढरी चादर\n…हे आहे नेताजींच्या पुतळ्याचे महत्त्व\n‘मी स्वातंत्र्याची भीक स्वीकारणार नाही, स्वातंत्र्य मिळवणार असे म्हणणाऱ्या नेताजींना नमन’\nनिवडणूक मतचाचण्यांनी फोडला समाजवादी पक्षाला घाम\n‘बेबी’ चित्रपटातील एंजल आता ओळखताच येणार नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00716.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VIDA-AMR-married-womans-death-tensions-mayanagar-5125326-NOR.html", "date_download": "2022-01-23T22:42:04Z", "digest": "sha1:S7JRHKWIMRP445LCIRGUE5VTR6O3LBDK", "length": 5668, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Married woman's death, tensions Mayanagar | विवाहितेच्या मृत्यूमुळे मायानगरमध्ये तणाव - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nविवाहितेच्या मृत्यूमुळे मायानगरमध्ये तणाव\nअमरावती - शहरातील मायानगरमध्ये राहणाऱ्या एका २७ वर्षीय विवाहितेचा शुक्रवार, २५ सप्टेंबर रोजी अचानक मृत्यू झाला. ही माहिती कळताच माहेरची मंडळी शनिवारी सकाळी (दि. २६) अमरावतीत पोहोचली. त्यांनी विवाहितेच्या मृत्यूला सासरची मंडळी जबाबदार असल्याचा आरोप केला. त्यामुळे सासरच्या माहेऱच्या लोकांमध्ये वाद झाला. या वेळी संतप्त झालेल्या काही लोकांनी पुण्यावरून आलेल्या पाहुण्यांच्या कारची तोडफोड केल्याने मायानगरमध्ये चांगलाच तणाव निर्माण झाला होता. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी मृत्यूच्या खऱ्या कारणाचा उलगडा करताच माहेरच्या मंडळीचा रोष निवळला. त्यानंतर कोणीही पोलिसांत तक्रार देता अंत्यसंस्कार अाटोपला.\nरूपाली दिनेश डगवा�� (२७ रा. मायानगर) असे मृतक विवाहितेचे नाव आहे. रूपाली शहरातील मायानगर येथे राहणारे दिनेश डगवार यांचा आठ वर्षांपूर्वी शेगाव येथे विवाह झाला होता. रूपालींचे माहेर पुण्यातील आहे. लग्नानंतर साडेसात वर्षे दिनेश डगवार आपल्या कुटुंबासह पुण्यातच राहत होते. त्याच ठिकाणी ते काम करायचे. सहा महिन्यांपूर्वी डगवार आपल्या कुटुंबासह अमरावतीत राहायला आले. येथील मायानगरमध्ये डगवार यांचे घर आहे. शुक्रवारी दुपारी वाजताच्या सुमारास रूपाली या बाहेरून जेवण करून घरी आल्या. त्याच वेळी खाली कोसळल्या. या वेळी त्यांच्या बाजूने कूलर होता. त्या वेळी परिसरातील नागरिकांनी रूपाली यांना तातडीने रुग्णालयात दाखल दाखल केले.\n^मायानगरमधील विवाहितेचा आकस्मिक मृत्यू झाला होता. प्रथमत: शॉकमुळे मृत्यू झाल्याचे पुढे येत होते. श्वासनलिकेमध्ये अन्न अडकल्यामुळे त्यांना श्वासोच्छवासासाठी त्रास झाला, त्यामुळे मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तवला आहे. ही माहिती दोन्ही मंडळींसमोर ठेवली. त्यामुळे रोष निवळला. याप्रकरणी आम्हाला कोणीही तक्रार दिली नाही.'' शिवाभगत, ठाणेदार,राजापेठ.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00717.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/waiting-give-a-fruit-4372125-NOR.html", "date_download": "2022-01-23T22:23:19Z", "digest": "sha1:W2ABAKPKAI2XZ4ISYZOJ6QAWPB6LASLZ", "length": 5175, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Waiting Give a Fruit | धीराचे फळ मिळतेच - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n1972 मध्ये मी एनसीसी सीनियर डिव्हिजन छात्र असतानाची गोष्ट. नवी दिल्ली येथे प्रजासत्ताकदिनी शिबिरासाठी निवड होणे छात्र आणि अधिकारी फार प्रतिष्ठेचे मानतात. निवड झालेल्या छात्रांना जून ते डिसेंबरदरम्यान टप्प्याटप्प्याने खडतर प्रशिक्षण दिले जाते. विविध चाचण्यांतून पथकांची निवड होते. या अग्निदिव्यातून जात असताना कॉलेज शिक्षणाचे तीनतेरा वाजतात. डिसेंबरअखेर पथक नवी दिल्लीकरिता रवाना होते. डिसेंबरमध्ये होणा-या पीएन-आरडीसी शिबिरात छात्राची निवड झाली नाही तर त्याची अवस्था पार ‘न घर का ना घाट का’ अशी होते. दिल्लीला जाणारे ‘कुछ खोने के लिए कुछ पाना पडता है,’ असे मानून कॉलेज शिक्षणाकडे दुर्लक्ष करत दिल्लीला जातात. यात आजही बदल झालेला नाही. 1972 दरम्यान माझी निवड प्री-आरडीसीपर्यंत झाली. शेवटचा प्री-आ��डीसी कँप नागपूरला चालू होता, परंतु बॅनेट फायटिंगमध्ये निवड सिलेक्टेड यादीत माझे नाव होते.\nबॅनेट फायटिंग म्हणजे दारूगोळा संपल्यानंतर बॅनेट आणि संगीनचा वापर करून शत्रूला भोसकून यमसदनाला धाडणे. यात मी फार त्वेषाने चढाई करत असे. परंतु अंतिम निवड चाचणीत मला डच्चू मिळाला. सात महिन्यांची मेहनत वाया गेली. सैन्य दलात काही संवेदनशील अधिकारीही आहेत. माझी गच्छंती ब-याच अधिका-यांना धक्का देणारी ठरली. कर्नल अरोरा एक संवेदनशील अधिकारी होते. मला म्हणाले, ‘बेटा, नाराज नहीं होना. तूम आरडीसी जरूर हो जाओगे, लेकिन अफसर बनके’ त्यांचा दृष्टिकोन किती विधायक आणि सकारात्मक होता याचा अनुभव मला 1995 मध्ये आला. प्रजासत्ताक दिनासाठी माझी निवड झाली. महाराष्ट्र संचलनाचे नेतृत्व केले. परंतु माझी छात्र म्हणून असताना हुकलेली संधी मला अधिकारी झाल्यावर मिळाली. ‘सब्र का फल हमेशा मीठा होता है’ हेच खरे’ त्यांचा दृष्टिकोन किती विधायक आणि सकारात्मक होता याचा अनुभव मला 1995 मध्ये आला. प्रजासत्ताक दिनासाठी माझी निवड झाली. महाराष्ट्र संचलनाचे नेतृत्व केले. परंतु माझी छात्र म्हणून असताना हुकलेली संधी मला अधिकारी झाल्यावर मिळाली. ‘सब्र का फल हमेशा मीठा होता है’ हेच खरे म्हणून माणसाने निराश न होता सतत प्रयत्नशील राहावे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00717.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtralokmanch.com/2021/10/29/bartis-grand-training-center-to-be-set-up-on-60-acres-social-justice-minister-dhananjay-munde/", "date_download": "2022-01-23T21:35:41Z", "digest": "sha1:DVUQ2BUASG73SLGJ7Z5BHJFQGH3HS7ZT", "length": 12125, "nlines": 107, "source_domain": "maharashtralokmanch.com", "title": "बार्टीचे 60 एकरावर भव्य प्रशिक्षण केंद्र उभारणार -सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे - Maharashtra Lokmanch", "raw_content": "\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने भव्य रोजगार मेळावा संपन्न\nअनुप जलोटा, राहुल देशपांडे यांच्या गायनाने १५ व्या वसंतोत्सवाचा समारोप\nबाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त येरवडा गावात शिवसेना शाखा वार्ता फलकाचे उद्घाटन\nबाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेनेतर्फे पोलिसांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप\nनाना पटोलेंचे वक्तव्य दारुड्या गावगुंडासारखे – चंद्रकांत पाटील\nबार्टीचे 60 एकरावर भव्य प्रशिक्षण केंद्र उभारणार -सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे\nपुणे जातीचे प्रमाणपत्र आणि जात प्रमाणपत्र वैधता पडताळणी या दोन्ही प्रक्रिया एकीकृत (इंटिग्रेटेड) ��राव्यात आणि पारपत्र वितरण व्यवस्थेप्रमाणे ही प्रक्रिया अत्याधुनिक करावी, असे निर्देश सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) कामकाजाचा आढावा मंत्री श्री. मुंडे यांनी बार्टीच्या सभागृहात आयोजित बैठकीत घेतला. यावेळी सामाजिक न्याय आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, दिव्यांग आयुक्त ओमप्रकाश देशमुख, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये आदी उपस्थित होते.\nजात वैधता प्रमाणपत्र देण्याबाबतच्या विलंबाच्या तक्रारी येता कामा नयेत असे सांगून मंत्री श्री. मुंडे म्हणाले, हे प्रमाणपत्र वितरित करण्यातील प्रशासकीय अडचणी सोडवाव्यात. पडताळणीचा प्रस्ताव असलेल्या व्यक्तीच्या रक्ताच्या नात्यातील व्यक्तीचे जात प्रमाणपत्र असल्यास त्यांना नियमातील तरतुदीनुसार इतर कागदपत्रे न पाहता तात्काळ प्रमाणपत्र देण्यात यावे. त्यासाठी जात प्रमाणपत्र आणि जातपडताळणीची प्रक्रिया गतीने, पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी पारपत्र कार्यालयातील संगणकीकृत व्यवस्थेसारखी एकीकृत व्यवस्था तयार करा, असे निर्देशही मुंडे यांनी दिले.\nमुंडे पुढे म्हणाले, बार्टीचे हडपसर येथील 60 एकर जागेत जागतिक दर्जाचे भव्य पंचतारांकित प्रशिक्षण केंद्र उभे करायचे आहे. त्यासाठीचा 30 एकर जागेचा आराखडा तात्काळ तयार करून सादर करावा. येथे एक भव्य ग्रंथालय उभे रहावे. प्रशिक्षण केंद्रात विद्यार्थी-विद्यार्थ्यांना जगात मागणी असलेल्या कौशल्यांचे प्रशिक्षण मिळेल असे नियोजन करावे. येत्या हिवाळी अधिवेशनात यासाठी पुरवणी मागण्याद्वारे तरतूद करता येईल यादृष्टीने गतीने प्रस्ताव द्यावेत. बार्टीने आता काळानुसार बदलले पाहिजे. येथे संशोधन अग्रक्रमाने झाले पाहिजे. तसेच बार्टीचा राज्यभरात विस्तार होणे गरजेचे आहे.\nलातूर येथे सामाजिक न्याय विभागाची भव्य इमारत उभी असून तेथे 6 डिसेंबरला प्रशिक्षण केंद्र सुरू होईल यादृष्टीने सर्व तयारी पूर्ण करावी. परळी येथे प्रशिक्षण केंद्र उभारण्याच्या प्रस्तावाला तात्काळ गती द्यावी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्या शाळेत शिकले त्या शाळेचा पुनर्विकास, ग्रंथालय विकास करण्याचा प्रस्ताव करण्यात यावा. प्रबोधनकार ठाकरे यांचे साहित्य पुर्नप्रकाशित करायचे आहे. बार्टीच्या योजनांमध्ये कालसुसं���त बदल करावेत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. भविष्यात राबवायच्या योजनांसाठी अनुसूचित जाती, नवबौद्ध समाजातील लाभार्थ्यांची कायमस्वरूपी माहिती उपलब्ध होण्यासाठी डेटाबँक विकसित करण्याचे निर्देशही मुंडे यांनी दिले.\n← उत्तम आरोग्याकरीता क्षमता, शक्ती आणि लवचितकतेचा समतोल गरजेचा- जुगल राठी\nआरोग्य क्षेत्रात काम करत असल्याचे समाधान – ललिता भोसले →\nबार्टीला 91.50 कोटींचा निधी तातडीने वितरित; अनेक योजना होत्या बंद\nसंत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजनेतील मंजूर 20 वस्तीगृहांसाठी इमारत अधिग्रहण आदी प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करा – धनंजय मुंडे यांचे निर्देश\nसामाजिक न्याय विभागांतर्गत 5 योजनांतील 35 लाख लाभार्थींना 1428.50 कोटीचा निधी वितरित – धनंजय मुंडे\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने भव्य रोजगार मेळावा संपन्न\nअनुप जलोटा, राहुल देशपांडे यांच्या गायनाने १५ व्या वसंतोत्सवाचा समारोप\nबाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त येरवडा गावात शिवसेना शाखा वार्ता फलकाचे उद्घाटन\nबाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेनेतर्फे पोलिसांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप\nनाना पटोलेंचे वक्तव्य दारुड्या गावगुंडासारखे – चंद्रकांत पाटील\nAFC Women’s Asia Cup – चीनचा इराणविरुद्ध दणकेबाज विजय\nपुणेकरांना किंचित दिलासा – रविवारी 6 हजार 299 नवीन कोरोना रुग्ण\nपद्मविभूषण पं बिरजू महाराज यांना नंदकिशोर कल्चरल सोसायटी द्वारे भावपूर्ण श्रद्धांजली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00717.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%A8%E0%A5%A9%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95", "date_download": "2022-01-23T20:39:49Z", "digest": "sha1:52X7VZNCT7MG7S67MOX2MEOFRBZ56H76", "length": 5999, "nlines": 215, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पृष्ठाचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइ.स.चे २३० चे दशक\nr2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: ga:230í\nr2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: ur:230ء کی دہائی\nr2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: vi:Thập niên 230\nसांगकाम्याने वाढविले: yo:Ẹ̀wádún 230\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: sv:230-talet\nr2.7.2) (सांगकाम्याने काढले: sv:230-talet\nसांगकाम्याने काढले: ksh:230-er Joohre\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: sh:230-e\nसांगकाम्याने वाढविले: sw:Miaka ya 230\nसांगकाम्याने बदलले: an:Anyos 230\nसांगकाम्याने वाढविले: qu:230 watakuna\nसांगकाम्याने बदलले: ar:ملحق:عقد 230\nसांगकाम्याने वाढविले: kv:230-ӧд вояс\nसांगकाम्याने वाढविले: fa:دهه ۲۳۰ (میلادی)\nसांगकाम्याने वाढविले: an:Años 230\nसांगकाम्याने वाढविले: nah:230 xihuitl\nवर्ग वर्ग:इ.स.ची दशके वाढवला\nनवीन लेख; दशकपेटी साचा, इंग्रजी दुवा व वर्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00717.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"}
+{"url": "https://todmarathi.com/tet-exam-maharashtra/", "date_download": "2022-01-23T21:39:17Z", "digest": "sha1:JG2F6BJJHQ23H2WCWSVDRR2K5HPCPZT5", "length": 11167, "nlines": 158, "source_domain": "todmarathi.com", "title": "टीईटी परीक्षा घोटाळ्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या मोठा निर्णय.", "raw_content": "\nटीईटी परीक्षा घोटाळ्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या मोठा निर्णय\nटीईटी परीक्षा घोटाळ्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या मोठा निर्णय\nपुणे: शिक्षकांनी बनावट प्रमाणपत्र सादर करून नोकऱ्या मिळवल्या आहेत का किंवा बनावट प्रमाणपत्र देऊन शिक्षकांची फसवणूक झाली आहे का किंवा बनावट प्रमाणपत्र देऊन शिक्षकांची फसवणूक झाली आहे का याची पडताळणी करण्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा प्रमाणपत्र सादर करून राज्यातील शाळांमध्ये नियुक्त झालेल्या सर्व शिक्षकांच्या मूळ प्रमाणपत्रांची तपासणी करण्याचा निर्णय राज्य परीक्षा परिषदेने घेतला आहे. राज्यातील सर्व संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.\nविविध परीक्षांच्या पेपरफुटीबरोबरच टीईटी परीक्षेतील गैरव्यवहार समोर आला. त्यात शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह परीक्षा घेणाऱ्या कंपनीच्या प्रमुखांचा मोठा हात असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे सर्व टीईटी प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याचा निर्णय शिक्षण विभागातर्फे घेण्यात आला आहे.\nखासगी व्यवस्थापनाच्या माध्यमिक शाळेत १३ फेब्रुवारी २०१३ नंतर इयत्ता आठवी ते पाचवीपर्यंत टीईटी प्रमाणपत्राच्या आधारे नियुक्ती केलेल्या शिक्षकांच्या मूळ प्रमाणपत्राची पडताळणी करण्याबाबतचे निर्देश राज्याचे राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी मंगळवारी दिले आहेत. राज्य परीक्षा परिषदेच्या कार्यालयात लवकरात लवकर प्रमाणपत्रे सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सीटीईटी प्रमाणपत्रधारकांची प्रमाणपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाही. मात्र, टीईटी प्रमाणपत्रे तातडीने जमा करण्याबाबत दक्षता घ्यावी, असे आदेश देण्यात आले आहेत.\nPrevious अनाथांची माय काळाने हिरावली..सिंधुताई सपकाळ यांचं पुण्यात निधन\nNext मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यविरोधात परळी न्यायालयाकडून अटक वॉरंट\nनेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती राष्ट्रीय सुट्टी म्हणून घोषित करण्याची, ममता बॅनर्जी यांची केंद्राकडे मागणी\nदेसीगर्ल प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांना कन्यारत्न, पोस्ट शेअर करत दिली गोड बातमी\nज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांचं पुण्यात निधन\nरोहित पाटील यांच्या खांद्यावर राष्ट्रवादीकडून मोठी जबाबदारी; ‘या’ पदासाठी वर्णी लागण्याची चर्चा\nनेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती राष्ट्रीय सुट्टी म्हणून घोषित करण्याची, ममता बॅनर्जी यांची केंद्राकडे मागणी\nदेसीगर्ल प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांना कन्यारत्न, पोस्ट शेअर करत दिली गोड बातमी\nज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांचं पुण्यात निधन\nनवाब मलिकांविरोधात मानहानीचा दावा दाखल; वानखेडेंच्या वडिलांकडून १.२५ कोटींची मागणी\nतुम्ही काम नाही केलं तर तुमचं मंत्रिपद जाईल; शिवसेनेची नारायण राणेंवर टीका\nमाजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा पुत्र ED च्या रडारवर\nराज्यभरातील ५९ एसटी डेपो बंद; ऐन दिवाळीत मात्र प्रवाशांचे हाल\nपुण्याच्या वाडेश्वर कट्ट्यावर रंगला सर्वपक्षीय दिवाळी फराळ\nया’ पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर, 10 मार्चला होणार मतमोजणी\nमी जिवंत परतलो, मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा; पंतप्रधान मोदींचा खोचक टोला\nभाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी समिति बैठक संपन्न; साधेपणाने राहण्याचा दिला मोदींनी संदेश\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा केदारनाथ दौरा; ४०० कोटीच्या योजनांचे लोकार्पण\nकेंद्राने इंधनाचे दर कमी केले, आता राज्य सरकारचं काय \nकोण आहे हा भारतवंशीय, ज्यांच्यामुळे इंग्लंडच्या पंतप्रधानांचे पद धोक्यात आहे\nभारत २०७० पर्यंत शून्य कर्बउत्सर्जनाचे लक्ष्य गाठेल; पंतप्रधान मोदींची ग्वाही\nन्यूझीलंड कडून पराभवानंतर भारत सेमीफायनल पर्यंत जाईल का \nInd vs NZ:भारताला न्यूझीलंड विरुद्ध जिंकणं आवश्यक अन्यथा…\nपंतप्रधान नरेंद्र मोदी G20 शिखर परिषदेसाठी रोमला रवाना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00718.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.islamdarshan.org/search?updated-max=2018-03-29T04:45:00-07:00&max-results=7&reverse-paginate=true", "date_download": "2022-01-23T21:22:39Z", "digest": "sha1:ZMQEEADJD52PREYEYHR2SNH3OLOHHAJB", "length": 44046, "nlines": 203, "source_domain": "www.islamdarshan.org", "title": "Islamdarshan", "raw_content": "\nblog ebooks hadees quran Quran video ramazan taravih video आधारस्तंभ इस्लामी व्यवस्था एकेश्वरवाद परीचय प्रवचने प्रेषित मुस्लिम पर्सनल लॉ मूलतत्वे राजकीय तत्वप्रणाली साहबी स्त्री आणि इस्लाम\nभारतीय परंपरेतील परलोकाची वास्तविक कल्पना\n- मुहम्मद फारूक खान\nआयएमपीटी अ.क्र. 13 -पृष्ठे - 20 मूल्य - 15 आवृत्ती - 4 (2012)\n- अबुल आला मौदूदी\nकुरआन अध्ययन कर्त्यासाठी ही पुस्तिका मार्गदर्शकाच्या स्वरूपात आहे. कुरआन हा ईशग्रंथ असल्याने तो इतर ग्रंथांसारखा मुळीच नाही. कुरआनची वर्णन शैली, त्याचे स्वरूप, कुरआनची वास्तवता व त्याचा मध्यवर्ती विषय विषयीची चर्चा आहे.\nकुरआन अवतरण स्थितीला जाणून घेण्यासाठी तीन प्रकारचे अवतरण टप्पे विचारात घेणे आवश्यक आहे. कुरआनच्या या वैशिष्ट्यपूर्ण शैलीची सार्थकता स्पष्ट करतांना त्याचे संकलन तसेच क्रम बद्धता व पुनरावृत्तीचे औचित्य वर्णन आले आहे. कुरआन वैश्विक व सर्वकालिक ईश ग्रंथ आहे आणि कुरआन आत्म्याशी पूर्णत: परिचित होण्यासाठी हे आवश्यक आहे.\nआयएमपीटी अ.क्र. 12 -पृष्ठे - 32 मूल्य - 18 आवृत्ती - 4 (2012)\n- सय्यद अबुल आला मौदूदी\nया पुस्तिकेत कुरआन आणणाऱ्याचे कुरआन प्रस्तुत स्वरूपाचे वर्णन करण्यात आले आहे. तसेच इतर धर्मांत त्यांच्या धर्मप्रवर्तकांना कसे ईशत्व देण्यात आले आहे, याविषयीचे संक्षिप्त वर्णन आले आहे.\nप्रेषितांचे मनुष्यत्व स्पष्ट करून त्यांचे सामर्थ्य व शक्तीविषयीचे वर्णन आहे. अल्लाहने प्रत्येक राष्ट्रात व प्रत्येक काळात पैगंबर पाठविले आणि अंतिम पैगंबर मुहम्मद (स.) यांचे कार्य अखिल मानवजातीसाठी व सार्वकालिक आहे, त्याविषयी विवेचन आले आहे.\nआयएमपीटी अ.क्र. 11 -पृष्ठे - 24 मूल्य - 16 आवृत्ती - 6 (2013)\n- सय्यद अबुल आला मौदूदी\nमौलाना सय्यद अबुल आला मौदूदी यांनी 10 मे 1947 रोजी दारूस्सलाम पठाणकोट येथे एका जाहीर सभेत हे भाषण दिले होते. त्यावेळी संपूर्ण पंजाब ज्वालामुखीच्या तोंडावर होता. पुस्तिकेत सृष्टी कल्याणाची संकल्पना मांडली आहे.\nअल्लाहजवळ रचनात्मकता प्रिय आहे तर विघातकता अप्रिय आहे. त्याला मुळीच पसंत नाही की त्याने निर्मिलेल्या सृष्टीत बिघाड व्हावा व तिला ओसाड व उजाड केले जावे. या जगाचे अव्यवस्था, दुर्गंधी व घाणीने, जुलुमाने व अत्याचाराने वाटोळे केले जावे.\nआयएमपीटी अ.क्र. 10 -पृष्ठे - 32 मूल्य - 18 आवृत्ती - 13 (2013)\nजेव्हा आपला आत्मा जन्मापुर्वीच एका ईश्वराला मानतो तेव्हा आता का नाही\nसीमा देशपांडे - 7798981535\nईश्वरा���े मातीपासून आदम (अ.स.) पहिला (पुरुष) व हव्वा (अ.स.) (स्त्री) निर्माण केले तेव्हा ईश्वराने त्याच्याकडून एक करार/शपथ घेतली आणि आदमापासून त्याच्या सर्व वंशांना वाढविले. आदम चे वंशज (पिढ्यानपिढ्या), ज्यांच्याद्वारे पृथ्वीवर सर्वत्र मानवजातीचा विस्तार झाला, त्या सर्वांकडून एक करार घेतला. ईश्वराने त्यांच्या आत्म्यांशी थेट संबोधन केले, म्हंटले तुमचा स्वामी कोण आहे सगळ्या आत्म्यानी उत्तर दिले निशंकपणे तुम्हीच स्वामी आहात. व मग त्याच्याकडून साक्ष घेतली की ईश्वर/अल्लाह (मी) तुमचा स्वामी आहे कारण ईश्वराने आदमची व सर्व मानवजातीची निर्मिती केली. जेव्हा ह.आदम ला मातीपासुन निर्मित केले तेव्हा प्रलयाच्या दिवसापर्यंत जन्माला येणाऱ्या प्रत्येक आत्म्याने शपथ घेतली की अल्लाह त्यांचा स्वामी आहे. तेव्हा त्यानी ईश्वराचे प्रत्यक्ष दर्शन केलेले होते. प्रत्येक मानवाने मातेच्या गर्भाशयात दाखल होण्याआधीच एकेश्वरत्वाची शपथ घेतलेली असते. म्हणूनच प्रत्येक आत्म्यावर शपथेचा शिक्कामोर्तब झालेला असतो. म्हणूनच जेव्हा कोणतेही मुल जन्माला येते तेव्हा त्याचा एका ईश्वरावर (नैसर्गिकरीत्या) ठाम विश्वास असतो. त्यामुळे मानवाचा जन्म ईश्वराच्या एकाकीपणातील नैसर्गिक विश्वासातून झालेला आहे. तोच त्याचा निर्माता (एक ईश्वर ) आहे हे प्रत्येकजण पूर्णपणे ओळखून असतो. अरबी भाषेत या नैसर्गिक विचारांना फित्रा (जन्मजात) म्हणतात. परिणामी, प्रत्येक व्यक्तीने ईश्वराच्या एकात्मतेवर विश्वास अगदी बिजाअवस्थेपासुन वाहून आणलेला असतो. पण ही नैसर्गिक माहिती निष्काळजीपणाच्या स्तरांखाली दडली जाते आणि सामाजिक परिस्थितीमुळे दाबुन टाकली जाते. जर प्रत्येक मानवाला एकटे सोडले असते तर तो ईश्वर एकच आहे (अल्लाह) ह्या जाणीवे सोबतच वाढेल. परंतु सर्व मुलांवर त्यांच्या धर्माचा,पर्यावरणाचा, कुटुंबाचा, वंशाचा इतका परिणाम होतो की तो त्याची जन्मापूर्वीची शपथ विसरुन जातो. ईश्वराचे प्रेषित मुहम्मद (स.) यांनी म्हटले आहे की, ’प्रत्येक मानव जन्माला येतो तेव्हा त्याची जन्मजात अवस्था अशी असते कि तो जाणून असतो की, अल्लाहच आपला एकमेव निर्माता आहे ’ परंतु त्याचे आई-वडील त्याला एक हिंदू एक ज्यू किंवा ख्रिस्ती बनवतात .\nजेव्हा मानव पृथ्वीवर जन्म घेतो तेव्हा त्याचे शरीर पूर्णपणे भौतिक नियमांशी ���मर्पित होवुन जाते. जेव्हा की हे भौतीक पर्यावरण ही ईश्वराने मानवासाठी निर्माण केले आहे. परंतु त्याची आत्मा निसर्गतःच ईश्वर त्याचा निर्माता आणि पालनकर्ता आहे ह्या विश्वासाला समर्पीत असते. मग प्रश्न पडतो की जेव्हा आपला आत्मा एका ईश्वराला मानतो तर हे भौतीक शरीर ह्या श्रद्धेला विरोध का बरे करते कारण जेव्हा आपल्याला समज येते तेव्हा आपण जगाची वास्तविकता लक्षात घेऊन जीवनास प्रारंभ करतो. आईवडिलांनी संगितलेल्या निर्मिति वर आंधळा विश्वास ठेउन धर्म पऱंपरा निभावतो आणि त्याचिच उपासना करतो. जसे (अनेकेश्वरत्व) मुर्तीपूजा, (कुलदैवत) वंशानुसार वैयक्तिक ईश्वर, देवी-देवता (ईश्वरच्या पत्नी, मुले). तसेच, सर्वात भयानक म्हणजे ईश्वराच्या अप्सरा..अजुन बरेच काही... म्हणजे ईश्वरामध्ये माणसांच्या सर्व गरजा व अवगुण ओतुन व त्याचे उपहास करुन असे समजतात की आम्ही खूप ईश्वराची उपासना आणि आराधना करतो. पण सत्य हे आहे की ईश्वर या सगळ्या अवगुण व गरजांपासून मुक्त व अत्यंत पवित्र आहे. प्रत्येक मनुष्याला जेव्हा समज येते तेव्हा त्याने ईश्वराच्या एकतत्वावर नक्कीच विचार करायला पाहिजे व त्याच धर्माचे अनुसरण केले पाहिजे जे ज्यात खरे ज्ञान व तर्क दिसून येतो. प्रत्येकाने स्वतःचे आत्मपरिक्षण करावे व जाणून घ्यावे की आपण निराकार ईश्वराची भक्ती करावी कि, वडिलोपार्जीत परपरेने बनविलेल्या मनुष्यरुपी ईश्वराची कारण जेव्हा आपल्याला समज येते तेव्हा आपण जगाची वास्तविकता लक्षात घेऊन जीवनास प्रारंभ करतो. आईवडिलांनी संगितलेल्या निर्मिति वर आंधळा विश्वास ठेउन धर्म पऱंपरा निभावतो आणि त्याचिच उपासना करतो. जसे (अनेकेश्वरत्व) मुर्तीपूजा, (कुलदैवत) वंशानुसार वैयक्तिक ईश्वर, देवी-देवता (ईश्वरच्या पत्नी, मुले). तसेच, सर्वात भयानक म्हणजे ईश्वराच्या अप्सरा..अजुन बरेच काही... म्हणजे ईश्वरामध्ये माणसांच्या सर्व गरजा व अवगुण ओतुन व त्याचे उपहास करुन असे समजतात की आम्ही खूप ईश्वराची उपासना आणि आराधना करतो. पण सत्य हे आहे की ईश्वर या सगळ्या अवगुण व गरजांपासून मुक्त व अत्यंत पवित्र आहे. प्रत्येक मनुष्याला जेव्हा समज येते तेव्हा त्याने ईश्वराच्या एकतत्वावर नक्कीच विचार करायला पाहिजे व त्याच धर्माचे अनुसरण केले पाहिजे जे ज्यात खरे ज्ञान व तर्क दिसून येतो. प्रत्येकाने स्वतःचे आत्मप���िक्षण करावे व जाणून घ्यावे की आपण निराकार ईश्वराची भक्ती करावी कि, वडिलोपार्जीत परपरेने बनविलेल्या मनुष्यरुपी ईश्वराची असे करून काय आपण ईश्वराचा कळत नकळत अपमान करत नाही आहोत\nत्याचबरोबर आत्मनिरिक्षण करावे की, स्वतःच्या भौतिक तीव्र इच्छेमध्ये जसे, या समाजात उच्च स्थान प्राप्त करावे , खुप पैसा कमवावा मग तो लाच, जुगाराद्वारे कमाविलेला का असेना, समाज ज्या पोशाखाची मागणी करतो मग तेच परिधान करावे मग त्यात शरीर उघडे राहीले तरी चालेल, मग एवढे सर्व प्राप्त केल्यावर कौटुंबिक खरे सुख हे सामाजिक करमणुकीच्या साधनाद्वारे मिळु शकते असा लोकांचा दृढ विश्वास होऊन बसला आहे. उदा. नग्न चित्रे , प्रेम-विषयक चित्रपट, विरुद्ध लिंगी व्यक्तीशी गाठी-भेटी चे प्रसंग, नग्न व युगल नृत्ये, कामवासनेने ओथंबली चित्रपटे अजून बरेच काही ज्याला कला असे सोज्वळ नाव दिलेले आहे . पण अखेर हे आहे तरी काय खरच ह्या ईच्छा आपली नैतीकता टिकविते काय खरच ह्या ईच्छा आपली नैतीकता टिकविते काय मग मनुष्यरुपी ईश्वर व त्याचेच नियम आपल्याला ह्याचे अनुसरण करायला लावत असतील तर त्याचे परिणाम, दुराचार, अत्याचार, अन्याय, व्यभीचार,अश्लीलता, बलत्कार, हुंडाबळी, घटस्फोट या अनैतीकतेकडे जोमाने वाटचाल का करत आहे, यात नवल ते काय\nतुम्हाला प्रत्येकाला वाटत नाही काय की, आपण सर्व चांगली माणसे बनावित काय तुम्हाला हे ही वाटत नाही की, आपण सगळ्यांनी मिळून चांगली कुटुंब व्यवस्था आकाराला आणावी. एक स्वच्छ आणि सुदृढ, नैतिक समाज घडवावा काय तुम्हाला हे ही वाटत नाही की, आपण सगळ्यांनी मिळून चांगली कुटुंब व्यवस्था आकाराला आणावी. एक स्वच्छ आणि सुदृढ, नैतिक समाज घडवावा अणि ह्या उफाळून आलेल्या अनैतिकतेचा नायनाट व्हावा अणि ह्या उफाळून आलेल्या अनैतिकतेचा नायनाट व्हावा काय तुम्हाला असेही वाटत नाही की, तुम्हा-आम्हा सर्वानी नरकाग्नी चा मार्ग सोडुन स्वर्गाचा मार्ग स्वीकारावा काय तुम्हाला असेही वाटत नाही की, तुम्हा-आम्हा सर्वानी नरकाग्नी चा मार्ग सोडुन स्वर्गाचा मार्ग स्वीकारावा पण ही नैतीकता तेव्हाच माणूस अनुसरेल जेव्हा तो खऱ्या ईश्वराला जाणेल. जेव्हा मनुष्य खऱ्या ईश्वराला जाणेल तेव्हा तो आपल्यावर नाराज होवू नये म्हणुन त्याच्या नियमावली नुसार जीवन व्यतीत करेल. माणसाने याचे आत्मपरिक्षण केले नाही तर तो अनैतीकतेच्या भौतीक इच्छांमध्ये इतका वाहून जाईन की तो या दुनियेत तर शिक्षा भोगेलच पण त्यापेक्षा तिव्र व यातनामय शिक्षा मृत्युनंतर भोगेल. जी की अथांग असेल. स्वतःला नरकापासून वाचवायचे असेल तर खऱ्या ईश्वराची भक्ती करा जो की, निर्गुण, निराकार, शाश्वत, व अपरिवर्तनीय आहे व त्याच्याच नियमाचे अनुसरण करुन हे भौतीक जीवन व्यतीत करावे. चला तर मग आजपासुन स्वतः च्या आत्म्याचे परिक्षण सुरू करु व खऱ्या ईश्वराला जाणुन घेवु व अश्या धर्माचे ज्ञान आत्मसात करु जो ईश्वर व मनुष्याचे प्रेम, एकेश्वरत्वाची वास्तवीकता व या भौतीक जीवनात नैतीकता टिकुन ठेवण्यास मदत करतो व त्याच बरोबर मृत्युपश्चात स्वर्गाकडे जाण्यास मार्गदर्शन करतो. ह्यासाठी ईश्वर आपणा सर्वांस मार्गदर्शन व सहकार्य करो, हीच कळकळीची प्रार्थना आहे. (तथास्तु पण ही नैतीकता तेव्हाच माणूस अनुसरेल जेव्हा तो खऱ्या ईश्वराला जाणेल. जेव्हा मनुष्य खऱ्या ईश्वराला जाणेल तेव्हा तो आपल्यावर नाराज होवू नये म्हणुन त्याच्या नियमावली नुसार जीवन व्यतीत करेल. माणसाने याचे आत्मपरिक्षण केले नाही तर तो अनैतीकतेच्या भौतीक इच्छांमध्ये इतका वाहून जाईन की तो या दुनियेत तर शिक्षा भोगेलच पण त्यापेक्षा तिव्र व यातनामय शिक्षा मृत्युनंतर भोगेल. जी की अथांग असेल. स्वतःला नरकापासून वाचवायचे असेल तर खऱ्या ईश्वराची भक्ती करा जो की, निर्गुण, निराकार, शाश्वत, व अपरिवर्तनीय आहे व त्याच्याच नियमाचे अनुसरण करुन हे भौतीक जीवन व्यतीत करावे. चला तर मग आजपासुन स्वतः च्या आत्म्याचे परिक्षण सुरू करु व खऱ्या ईश्वराला जाणुन घेवु व अश्या धर्माचे ज्ञान आत्मसात करु जो ईश्वर व मनुष्याचे प्रेम, एकेश्वरत्वाची वास्तवीकता व या भौतीक जीवनात नैतीकता टिकुन ठेवण्यास मदत करतो व त्याच बरोबर मृत्युपश्चात स्वर्गाकडे जाण्यास मार्गदर्शन करतो. ह्यासाठी ईश्वर आपणा सर्वांस मार्गदर्शन व सहकार्य करो, हीच कळकळीची प्रार्थना आहे. (तथास्तु\nमाननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार,\nपैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जेव्हा कोणा मुस्लिमास एखादा मानसिक त्रास, एखादा शारीरिक आजार, एखादा शोक अथवा दु:ख पोहोचते आणि तो त्यावर संयम बाळगतो तेव्हा त्याच्या परिणामस्वरूप अल्लाह त्याचे पाप क्षमा करतो, इतकेच नव्हे तर त्याला एखाद काटा बोचतो, तोदेखील त्याच्या पापांच्या क्षमेची सबब बनतो.’’ (हदीस : मुत्तफक अलैहि)\nमाननीय सुफियान बिन अब्दुल्लाह (रजि.) यांच्या कथनानुसार,\nमी पैगंबर मुहम्मद (स.) यांना विचारले, ‘‘इस्लामच्या बाबतीत अशी विस्तृत माहिती मला सांगा जेणेकरून पुन्हा कोणा दुसऱ्याला काही विचारण्याची आवश्यकता पडणार नाही.’’ पैगंबर म्हणाले, ‘‘‘आमनतु बिल्लाहि’ म्हणा आणि मग त्यावर दृढ राहा.’’ (हदीस : मुस्लिम)\nस्पष्टीकरण : म्हणजे ‘दीन तौहीद’ (इस्लाम) चा मनुष्याने स्वीकारावा, त्याला आपली जीवनपद्धती बनवावे आणि मग कसल्याही प्रकारच्या प्रतिवूâल परिस्थितीला सामोरे जावे लागले तरी त्यावर दृढ राहावे; हीच आहे या जगात व पारलौकिक जीवनात यशाची गुरूकिल्ली.\nमाननीय मिकदाद (रजि.) यांच्या कथनानुसार,\nपैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘भांडणापासून सुरक्षित राहणारा मनुष्य नशीबवान आहे.’’ हे वाक्य पैगंबरांनी तीनदा म्हटले. मग म्हणाले, ‘‘परंतु परीक्षा व कसोटीत सापडल्यानंतरही सत्यावर दृढ राहणारा मनुष्य खूपच नशीबवान असून त्याच्यासाठी शाबासकी आहे.’’ (हदीस : अबू दाऊद)\nस्पष्टीकरण : या हदीसमध्ये ‘फितना’ हा शब्द प्रयोग करण्यात आला आहे. ‘फितना’ म्हणजे ज्या कसोटींना एखाद्या मुस्लिमास या जगात सामोरे जावे लागते. जेव्हा असत्याचा प्रभाव व वर्चस्व वाढेल आणि सत्य पराभूत व पराधीन होईल तेव्हा सत्य स्वीकारणाऱ्यांना आणि त्याचा अवलंब करणाऱ्यांना अनेक प्रकारचा त्रास सहन करावा लागतो ते सांगण्याची गरज नाही. अशा युगात असत्य आणि त्याचा अवलंब करणाऱ्यांनी निर्माण केलेले अडथळे आणि उत्पन्न करण्यात आलेल्या संकटे असूनसुद्धा एक मनुष्य सत्यावर दृढ राहतो तेव्हा पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याद्वारे तो शाबासकी व दुआचा हक्कदार आहे.\nतिबरानीने माननीय मुआज बिन जबल (रजि.) यांचे कथन उद्धृत केले आहे, त्यात असा उल्लेख आढळतो की जेव्हा ‘दीन’चे शासन डबघाईला येईल तेव्हा मुस्लिमांवर अशा शासकांचे राज्य येईल जे चुकीच्या दिशेने समाजाला नेतील. जर त्यांचे ऐकले तर लोक मार्गभ्रष्ट होतील आणि जर त्यांचे ऐकले नाही तर ते त्याला ठार करतील.\nत्यावर लोकांनी विचारले, ‘‘हे पैगंबर मुहम्मद (स.) अशा स्थितीत आपण आम्हाला काय मार्गदर्शन कराल अशा स्थितीत आपण आम्हाला काय मार्गदर्शन कराल\nतेव्हा पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘तुम्हाया ते सर्व या युगात करावे ल���गेल जे मरयमपुत्र इसा (अ.) यांच्या अनुयायींनी केले होते. त्यांना करवतीने कापण्यात आले आणि फासावर लटकविले गेले, परंतु त्यांनी असत्यापुढे शस्त्र ठेवले नाही. अल्लाहच्या अवज्ञेत जीवन जगण्यापेक्षा अल्लाहच्या उपासनेत मरण पत्करलेले बरे.’’\nमाननीय अनस (रजि.) यांच्या कथनानुसार,\nपैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘अशी परिस्थिती निर्माण होईल जेव्हा ‘दीन’वाल्यांना (इस्लामच्या अनुयायांना) ‘दीन’वर दृढ राहणे हातावर विस्तव घेण्यासारखे होईल.’’ (हदीस : तिर्मिजी, मिश्कात)\nस्पष्टीकरण : परिस्थिती अतिशय वाईट होईल. असत्याचा उदोउदो होईल आणि सत्या\nसंकटात सापडेल. अनेक लोक जगाची पूजा करू लागतील. अशा स्थितीत ‘दीन’च्या अनुयायींना शुभवार्ता दिली जाईल. विस्तवाशी खेळणे विराचे काम असू शकते. भित्रे लोक अशाप्रकारचा खेळ खेळत नाहीत.\nमाननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘तुम्ही जर अल्लाहवर चांगल्या प्रकारे विश्वास ठेवला तर तो पक्ष्यांना देतो तशी तुम्हालाही रोजी देईल. पक्षी सकाळी जेव्हा रोजीच्या शोधार्थ घरट्यांमधून बाहेर पडतात तेव्हा त्यांचे पोट आत गेलेले असते आणि संध्याकाळी जेव्हा आपल्या घरट्यांमध्ये परत येतात तेव्हा त्यांचे पोट भरलेल असते.’’ (हदीस : तिर्मिजी)\nमाननीय इमरान बिन हुसैन (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘लज्जाचे लक्षण फक्त उत्तमता आणते.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)\nस्पष्टीकरण : लज्जेचे लक्षण म्हणजे असा स्वभाव ज्यात अनेक प्रकारचा चांगुलपणा भरलेला आहे. हे लक्षण ज्या मनुष्यात असेल तो दुराचाराच्या जवळदेखील फिरकणार नाही आणि सदाचाराकडे तो आकर्षित झालेला असेल.\nइमाम नबवी यांनी ‘रिया़जुस्सालिहीन’मध्ये लज्जेची हकीगत सांगताना लिहिले आहे– ‘‘लज्जा एक असा गुण आहे जो मनुष्याला वाईट कर्म करण्यापासून रोखतो आणि परिश्रम करणारांचे पारिश्रमिक देण्यात कुचराई करण्याची मनाई करतो.’’\nतसेच माननीय जुनैद बगदादी यांनी सांगितले की ‘‘लज्जाची हकीगत अशी आहे की मनुष्य अल्लाहच्या देणग्यांना पाहतो आणि मग असा विचार करतो की त्या इनाम देणाNयाची कृतज्ञता व्यक्त करण्यात माझ्याकडून कुचराई होते, तेव्हा त्यामुळे मनुष्याच्या मनात जी स्थिती निर्माण होते तिला ‘लज्जा’ म्हणतात.’’\nस्पष्टीकरण : आणि पैगंबर मुहम्मद (स.) यांनी या लक्षणाच्या आवश्यकतेबाबत परलोकाच्या चिंतेविषयी असलेल्या एका हदीसमध्ये स्पष्टीकरणासह सांगितले आहे.\nमाननीय अबू सईद खुदरी (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जो मनुष्य संयम बाळगण्याचा प्रयत्न करेल त्याला अल्लाह संयम देईल. संयमापेक्षा अधिक उत्तम आणि अनेक प्रकारचा चांगुलपणा सामावणारा पुरस्कार दुसरा कोणताही नाही. (हदीस : बुखारी, मुस्लिम)\nस्पष्टीकरण : मनुष्य कसोटीमध्ये सापडल्यानंतर संयम बाळगतो तेव्हा जोपर्यंत त्याला अल्लाहवर भरोसा व विश्वास बसत नाही तोपर्यंत संयम बाळगू शकत नाही. मग ज्या मनुष्यात कृतज्ञतेचे लक्षण आढळत नाही तो अजिबात संयम बाळगू शकत नाही. अशाप्रकारे लक्षपूर्वक विचार केल्यास माहीत होते की संयमाचे लक्षण आपल्याबरोबर किती वैशिष्ट्ये सामावितो.\nमाननीय उसामा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या कन्येने संदेश पाठविला की ‘‘माझा मुलगा शरीरातून प्राण निघून जाण्याच्या अवस्थेत आहे. कृपया आपण यावे.’’ पैगंबरांनी सलाम पाठविला आणि ‘‘हे जे काही अल्लाह घेतो ते त्याचेच आहे आणि जे काही देतो ते त्याचेच आहे आणि प्रत्येक गोष्ट त्याच्यापाशीच निश्चित होते आणि प्रत्येकाची मुदत निश्चित होते, तेव्हा तुम्ही परलोकात मोबदला प्राप्त करण्याच्या दृढनिश्चयाने संयम बाळगा.’’ मग त्यांनी संदेश पाठविला की ‘‘आपण अवश्य यावे.’’ तेव्हा पैगंबर आणि त्यांच्यासह सअद बिन उबादा (रजि.), मुआज बिन जबल (रजि.), उबय्यिब्ने कअब (रजि.), जैद बिन साबित (रजि.) आणि काही दुसरे लोकदेखील गेले. मुलाला पैगंबरांजवळ आणण्यात आले. पैगंबरांनी त्याला मांडीवर बसविले, त्या वेळी त्याचा श्वास मंदावत होता. ते दृश्य पाहून पैगंबरांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले तेव्हा सअद बिन उबादा (रजि.) म्हणाले, ‘‘हे काय’’ (म्हणजे पैगंबर रडतात काय. हे संयमाच्या विरूद्ध नाही काय’’ (म्हणजे पैगंबर रडतात काय. हे संयमाच्या विरूद्ध नाही काय) तेव्हा पैगंबर म्हणाले, ‘‘अल्लाहने आपल्या भक्तांच्या हृदयात ठेवलेली ही कृपेची भावना आहे.’’\nमाननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘अल्लाहचे आज्ञाधारक पुरुष आणि स्त्रिया कधी कधी कसोटीत सापडतात. कधी स्वत: त्याच्यावर संकट येते, कधी त्याच्या अपत्यावर येते. कधी त्याची संपत्ती नष्ट होते (आणि तो त्या सर्व संकटांच्या वेळी संयम बळगतो आणि अशाप्रकारे त्याच्या मनाची स्वच्छता होत राहते आणि दुष्टव्यांपासून दूर जात असतो.) इतकेच नव्हे तर जेव्हा अल्लाहशी त्याची भेट होते तेव्हा अशा स्थितीत भेटतो की त्याच्या कर्मपत्रात कसलेही पाप नसते.’’ (हदीस : तिर्मिजी)\nमाननीय अनस (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘कसोटी जितकी कठोर असेल तितका मोठा पुरस्कार मिळेल (या अटीवर की मनुष्य संकटांना घाबरून सरळमार्गापासून दूर जाऊ नये) आणि अल्लाह जेव्हा एखाद्या जनसमूहावर प्रेम करतो तेव्हा त्यांना (आणखी अधिक पारखण्यासाठी आणि पवित्र करण्यासाठी) कसोटीत टाकतो. जे लोक अल्लाहचा निर्णय मान्य करतात आणि संयमाने राहतात तेव्हा अल्लाह त्यांच्यावर प्रसन्न होतो आणि जे लोक या कसोटीत अल्लाहवर नाराज होतात तेव्हा अल्लाहदेखील त्यांच्यावर नाराज होतो.’’ (हदीस : तिर्मिजी)\nसुबोध कुरआन खंड क्र. १ (पान १ ते १४३).\n\"अल्लाहच्या नावाने, जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे'' १. अल्फातिहा परिचय शीर्षक : या प्रथम सूरहचे (अध्याय) नाव &quo...\nनेतृत्वाचे प्रकार आणि त्यातील फरक\nआणि (आठवण करा) जेव्हा तुमच्या पालनकर्त्याने दूतांना सांगितले की, ’’मी पृथ्वीवर एक खलीफा (माझा प्रतिनिधी) बनविणार आहे.’’ (तेव्हा त्या दुतांनी...\nसटीप मराठी भाषांतर मौलाना सय्यद आला मौदूदी (यांच्या सटीप उर्दू भाषांतरावरून) मराठी भाषांतर अब्दुल जबार कुरैशी कुतुबुद्दिन हुसैन...\n- मुहम्मद फारूक खान - मानवास जीवन मिळाले. त्यास या जीवनाचा अनुभव देखील होतो, मात्र असे लोक बोटावर मोजण्याइतकेच आढळतील ज्यांनी या जीवना...\n- सय्यद अबुल आला मौदूदी या पुस्तिकेत एकेश्वरत्व सोदाहरण स्पष्ट करून सांगण्यात आले आहे आणि मनुष्याच्या विनाशाचे, अन्याय, ...\nएकेश्वरत्व आणि प्रेषित्वाची साक्ष\n``मी साक्ष देतो की, अल्लाहशिवाय कोणीही पूज्य नाही आणि याचीही साक्ष देतो की, आदरणीय मुहम्मद (स.) अल्लाहचे दास आणि पैगंबर आहेत.'' दोन ...\nइद मिलन निमित्त सर्वधर्मीय विचारवंतांचे मौलिक विचार\n'मेराज' चे वास्तव: आदरणीय प्रेषित मुहम्मद (स.) यांना ईश्वरी सान्निध्य आणि मार्गदर्शन\nमुळात असा नियमच आहे की, सत्याच्या विरोधकांचे अत्याचार आपल्या संपूर्ण मर्यादा ओलांडतात आणि अत्याचारपीडितांचा आत्मा तळतळून हाक देतो क���, ...\nपारा १ - भाग १ पारा १ - भाग २ पारा १ - भाग ३ पारा २ - भाग १ पारा २ - भाग २ पारा २ - भाग ३...\nरमजान, चंद्रकोर आणि गैरसमज\nमशीद, मदरसे, मुस्लिमांच्या लग्नपत्रिका, काही मुस्लिम देशांचे ध्वज आणि मुस्लिम समाजाचा प्रतीकात्मक उल्लेख करण्यासाठी सर्वसाधारणपणे चंद्रक...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320304309.59/wet/CC-MAIN-20220123202547-20220123232547-00719.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}