diff --git "a/data_multi/mr/2019-47_mr_all_0285.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2019-47_mr_all_0285.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2019-47_mr_all_0285.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,505 @@ +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/others/like-share-readers-own-page/story-of-trip/the-thing-about-the-trip/articleshow/69404627.cms", "date_download": "2019-11-21T23:42:35Z", "digest": "sha1:AI6S45QD7ZU3OTZLBJXETPXUCGCKYOVF", "length": 15391, "nlines": 181, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "story of trip News: ट्रिपची गोष्ट - the thing about the trip | Maharashtra Times", "raw_content": "\nनसतेस घरी तू जेव्हा\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'WATCH LIVE TV\n सुहास टकले, कल्याणफार पूर्वीपासून मी आणि माझी पत्नी, माझ्या ऑफिसच्या माथेरान येथील एका विश्रामधाममध्ये अधून-मधून जात असतो...\nफार पूर्वीपासून मी आणि माझी पत्नी, माझ्या ऑफिसच्या माथेरान येथील एका विश्रामधाममध्ये अधून-मधून जात असतो. नंतर-नंतर आम्ही मुलाबाळांसोबत नियमितपणे जायला लागलो. बघता-बघता त्या वास्तुशी आमचं प्रेम जडलं. अगदी 'सेकंड होम' म्हटलं तरी चालेल. खरं तर, सातवीमध्ये असताना माथेरानला आमची ट्रिप गेली होती तेव्हापासूनच माझी नाळ माथेरानशी जुळली. माथेरान हे माझ्या आवडीच्या थंड हवेच्या ठिकाणांपैकी एक कल्याणपासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. घरातून निघाल्यावर दोन तासातच आमच्या विश्रामधाममध्ये पोहोचू शकतो. माथेरान म्हणजे सृष्टीसौंदर्याचा लक्षणीय ठेवा. त्यात आमचं सेकंड होम\nप्रत्येक मौसमात माथेरानचं आगळं-वेगळं रूप बघायला मिळतं. काही वर्षापूर्वी पावसाळ्यात इथे कोणी फिरकत नसे. पण अलीकडे हे ठिकाण तरुण-तरुणाईंचं प्रमुख आकर्षण ठरलं आहे. शनिवार-रविवारी तर नुसती झुंबड उडालेली असते. पावसाळ्यातील ते कुंद वातावरण, धुक्यामुळे निसर्गानं ओढलेली पांढरी शुभ्र चादर, अधून-मधून येणाऱ्या पावसाच्या सरी, बोचणारी थंडी आणि सकाळच्या सुमारास डोंगर दऱ्यांमधून येणारे पक्ष्यांचे मंजुळ आवाज, त्यांनी आपल्या प्रियजनांना घातलेली शिळ ऐकता-ऐकता आपण त्या वातावरणात तल्लीन होऊन जातो. असली विविधता असलेल्या निसर्गाचा अनमोल अनुभव मुंबईकरांना एवढ्या जवळ लुटायला मिळणं हे केवढं मोठं भाग्य आहे.\nमाथेरानमध्ये तसे भरपूर पॉइंट्स आहेत. प्रामुख्याने वन ट्री हिल, गार्बट, लुइझा, एको, सन सेट, पॅनोरमा तसंच शॉरलोट लेक हे पर्यटकांची आवडीची ठिकाणं. प्रत्येकाची आपली एक खासियत आहे. वन ट्री हिल या नावाला शोभेल असं एका छोट्या टेकडीवरील एकमेव झाड, सिंहाच्या आकारासारखा दिसणारा लुइझा पॉइंट आणि त्यावरून दिसणारा आसमंत डोळे दिपवून टाकतो. आम्ही विश्रा��धामपासून २.५ किमी अंतरावरील माधवजी पॉइंट म्हणजेच माथेरानमधील बागेत सकाळ संध्याकाळ फेरफटका मारून तिकडील शुद्ध हवेचा आनंद घेत असतो. दोन दिवससुद्धा इकडील लाल मातीच्या सहवासात राहिलो तरी पुढील ३-४ महीने मन प्रसन्न राहतं.\nअसंच एक दिवस आम्ही दोघेजण तिकडील बागेमध्ये आमच्या नेहमीच्या ठिकाणी बसलो होतो. अचानक काही पर्यटक आमच्याकडे बघून मोठ मोठ्याने ओरडायला लागले आणि म्हणाले 'साप-साप...पळा-पळा'. आम्ही कुठलाही विचार न करता पळत सुटलो. थोड्या वेळानं मागे वळून बघितलं तर काय आम्ही जिथं बसलो होतो तिथं एक भला मोठा साप त्या बाकड्यावरून हळूवारपणे जात होता. पर्यटकांनी आम्हाला वेळीच सावध केलं नसतं तर आमच्यावर काय प्रसंग ओढवला असता देवच जाणे\nएका ट्रिपची गोष्ट:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nअभिनेत्री प्राजक्ता माळी अडचणीत; जामीनपात्र अटक वॉरंट जारी\nLive महाराष्ट्र सत्तापेच: दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांची पत्रकार परिषद\nपवारांच्या 'त्या' वक्तव्यामुळं शिवसैनिकांमध्ये नाराजी\nशरद पवारांच्या वक्तव्यानं शिवसेना संभ्रमात; प्लान 'बी'वर विचार\nश्रीरामालाही राज्य सोडावं लागलं; इतकं मनाला लावून घेऊ नका; उद्धव यांचा फडणवीसांना टोला\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\n'असा' झाला गायिका गीता माळी यांच्या कारला अपघ...\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nआजचं राशी भविष्य: दि. २१ नोव्हेंबर २०१९\nमुंबईच्या रस्त्यावर धावतेय भन्नाट रिक्षा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nSPG सुरक्षा हटवण्याच्या निर्णयावर प्रियंका गांधींची 'ही' प्र...\n'अशी' आहे जीप कॉम्पास ट्रेलहॉक\nमी दलितविरोधी वक्तव्य केले नाही: बाबा रामदेव\nभाजपच्या नेतृत्वात झारखंड नक्षलवादी मुक्त झाला: शहा\nमथुरेत माकड सफारी सुरू करा; हेमामालिनी यांची उपरोधिक मागणी\n९३ टक्के भारतीयांना H4 अंतर्गत अमेरिकेत व्हिसा\n\\Bसंजीवय्या अध्यक्षनवी दिल्ली -\\B पंतप्रधान\nमटा ५० वर्षांपूर्वी -दुसऱ्यांदा चंद्रावर पाऊल\nमटा ५० वर्षांपूर्वी - अपोलो चंद्रावर उतरणार\nमटा ५० वर्षांपूर्वी -पहिली लढाई जिंकली\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2019-11-21T23:52:53Z", "digest": "sha1:5ZE7E7YHJL6UTNKJKWQWQOCOMU7MS6KA", "length": 5919, "nlines": 104, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बलिया जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\nउत्तर प्रदेश राज्याचा जिल्हा\nहा लेख बलिया जिल्ह्याविषयी आहे. बलिया शहराविषयीचा लेख येथे आहे.\nबलिया जिल्हा हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे.\nयाचे प्रशासकीय केंद्र बलिया येथे आहे.\nअमरोहा • अमेठी • अलाहाबाद • अलीगढ • आंबेडकर नगर • आग्रा • आझमगढ • इटावा • उन्नाव • एटा • औरैया • कनौज • कानपूर देहात • कानपूर नगर • कासगंज • कुशीनगर • कौशांबी • गाझियाबाद • गाझीपूर • गोंडा • गोरखपूर • गौतम बुद्ध नगर • चंदौली • चित्रकूट • जलौन • जौनपूर • झांसी • देवरिया • पिलीभीत • प्रतापगढ • फतेहपूर • फरुखाबाद • फिरोझाबाद • फैझाबाद • बदायूं • बरेली • बलरामपूर • बलिया • बस्ती • बहराईच • बांदा • बागपत • बाराबंकी • बिजनोर • बुलंदशहर • मऊ • मथुरा • महाराजगंज • महोबा • मिर्झापूर • मुझफ्फरनगर • मेरठ • मैनपुरी • मोरादाबाद • रामपूर • रायबरेली • लखनौ • लखीमपूर खेरी • ललितपूर • वाराणसी • शामली • शाहजहानपूर • श्रावस्ती • संत कबीर नगर • संत रविदास नगर • संभल • सहारनपूर • सिद्धार्थनगर • सीतापूर • सुलतानपूर • सोनभद्र • हमीरपूर • हरदोई • हाथरस • हापुड\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ मे २०१५ रोजी ०८:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/photos/cartoon/1944667/cartoon-august-2019/", "date_download": "2019-11-22T01:05:46Z", "digest": "sha1:7R7DBIPHK2WZHG7XIRIP7B7GHLO4GRA7", "length": 7520, "nlines": 218, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: कार्टून ऑगस्ट २०१९ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनायजेरियन नागरिकांना घर भाडय़ाने देणाऱ्या ५ जणांवर गुन्हा\nसिडकोच्या घरांची सोडत आगरी कोळी भवनात\nवाहतूक कोंडीवरून नगरस��वक आक्रमक\nकांदा दराची चढाई सुरूच\nधुळ्यात महाआघाडीचा प्रयोग यशस्वी होणार\nVIDEO : शिवाजी नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणा...\nशिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याबद्दल शरद म्हणतो, 'नजरेचा इशारा इकडे तिकडे झाला तरी...'\n'या' बॉलिवूड अभिनेत्रीचे होते पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत अफेअर\nया देशात सापडला ९० वर्षांपूर्वीचा मिकी माऊस\n‘तान्हाजी'च्या ट्रेलर लाँचला पत्रकाराने तैमुरबद्दल विचारला 'हा' मजेदार प्रश्न, सैफ म्हणाला...\nबनावट नोटांप्रकरणी एकही गुन्हा दाखल नाही\n‘कर्करोग योद्धय़ां’कडून राज्यात २०३४ शस्त्रक्रिया\nअमित शहांकडून झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अयोध्येचा मुद्दा\nभारतीय क्रिकेटमध्ये गुलाबी क्रांती\nयूएनएससीमध्ये पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित\n\"नथुराम गोडसे आमच्या मनात\" म्हणत सुभाषचंद्र बोस यांच्या पणतीने केली पूजा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/entertainment-gossips/disha-patanis-knee-injury-during-dancing/articleshow/71992151.cms", "date_download": "2019-11-22T00:54:08Z", "digest": "sha1:4VQCD5HJ7ZOG6KX77XLQ5BJJNO23I5TB", "length": 9817, "nlines": 156, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "entertainment gossips News: दिशा पटनीच्या गुडघ्याला दुखापत - disha patani's knee injury during dancing | Maharashtra Times", "raw_content": "\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'WATCH LIVE TV\nदिशा पटनीच्या गुडघ्याला दुखापत\nडान्स मास्टर प्रभू देवा यांच्या तालावर नृत्य करणं काही सोपं काम नाही बरं का अभिनेत्री दिशा पटनीचा हा फोटो पाहा. आगामी 'राधे' या चित्रपटासाठी ती मेहनत घेत आहे.\nदिशा पटनीच्या गुडघ्याला दुखापत\nडान्स मास्टर प्रभू देवा यांच्या तालावर नृत्य करणं काही सोपं काम नाही बरं का अभिनेत्री दिशा पटनीचा हा फोटो पाहा. आगामी 'राधे' या चित्रपटासाठी ती मेहनत घेत आहे. त्यासाठी प्रभू देवा यांच्याकडे ती डान्स शिकत आहे. डान्स करताना तिच्या गुडघ्याला थोडी दुखापत झाली. हा फोटो सोशल मीडियावर टाकून दुखापत झाल्याची खबर दिशानं तिच्या चाहत्यांना दिली आहे.\nजेव्हा मलायका अरोरा करते रिक्षानं प्रवास...\n'गंगूबाई'साठी आलिया काठियावाडी शिकणार\nआमीर, करिना,मोना पुन्हा एकत्र\nकॅन्सरशी यश��्वी लढ्यानंतर शरद पोंक्षे होणार खलनायक\nमृणाल कुलकर्णी परीक्षकाच्या भूमिकेत\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\n'असा' झाला गायिका गीता माळी यांच्या कारला अपघ...\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nविजयानंतर मुंडे, रितेश, आदित्य आणि रोहित भावु...\nSPG सुरक्षा हटवण्याच्या निर्णयावर प्रियंका गांधींची 'ही' प्र...\n'अशी' आहे जीप कॉम्पास ट्रेलहॉक\nमी दलितविरोधी वक्तव्य केले नाही: बाबा रामदेव\nभाजपच्या नेतृत्वात झारखंड नक्षलवादी मुक्त झाला: शहा\nमथुरेत माकड सफारी सुरू करा; हेमामालिनी यांची उपरोधिक मागणी\n९३ टक्के भारतीयांना H4 अंतर्गत अमेरिकेत व्हिसा\nएका मोठ्या नाटकाची सावली\nअमेय वाघची नवी वेब सीरिज ‘ब्रोचारा’ येतेय\n...म्हणून सोशल मीडियावर 'या' मराठी अभिनेत्रीची चर्चा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nदिशा पटनीच्या गुडघ्याला दुखापत...\nसंजय दत्त आणि अर्शद वारसी पुन्हा एकत्र...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://advrajjadhav.blogspot.com/2018/02/", "date_download": "2019-11-21T23:31:28Z", "digest": "sha1:JCTXDMQJNNSZRHRGK7U3BXOFCTNSK77R", "length": 15038, "nlines": 98, "source_domain": "advrajjadhav.blogspot.com", "title": "ADV. RAJ JADHAV: February 2018", "raw_content": "\nमी अॅड.राज जाधव, बाबासाहेबांची लेखणी आणि शिवरायांची तलवार हाती घेऊन लढणारा एक तरुण, देव-धर्मासारख्या भाकड गोष्टीं ऐवजी \"फुले-शाहू-आंबेडकर\" यांच्या विचारांवर विश्वास ठेवणारा. आजवर ज्या माणसांनी बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी आपले आयुष्य खर्ची घातले त्या महापुरुषांना जातीच्या आणि रंगांच्या चौकटीतून बाहेर काढण्यासाठी हा छोटासा प्रयत्न. माझे विचार तुम्हालाही पटलेच पाहिजेत आणि तुम्हीही ते स्वीकारावे असा माझा आग्रह नाही. परंतु तुम्ही विचार करावा ही विनंती....\nकट्टर विचारसरणीचा बिमोड करण्यासाठीच अॅट्रॉसीटी कायदा..\nकट्टर विचारसरणीचा बिमोड करण्यासाठीच अॅट्रॉसीटी कायदा..\nफौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ४३८ अन्वये एखादया गुन्ह्यात 'अटकेची अशंका' असल्यास सदर आरोपीस 'अटकपूर्व जामीन' घेता येतो...\nपरंतु आरोपीवर जर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम १९८९ ( अॅट्रॉसिटी कायदा ) च्या कलम ३ मधील कोणत्याही उपकलमानूसार गुन्हा नोंदवलेला असेल, तर अॅट्रॉसिटी कायद्याच्या कलम १८ अन्वये, फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ४३८ नुसार आरोपीस मिळणारी कोणतीही बाब त्यास लागू होत नाही, अर्थात म्हणजेच अटकपूर्व जामीन न्यायालया मार्फत नाकारता येतो...\nपरंतु घटनेचे 'गांभीर्यता' व दाखल गुन्ह्याचे स्वरूप पाहून अनेक प्रकरणांमध्ये विविध राज्यांमधील उच्च न्यायालयांनी 'अटकपूर्व जामीन' दिलेले पाहावयास मिळते...\nतसेच एखादया कायद्यात एखादे प्रावधान नसले तरीही, सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाचे 'न्यायनिवाडे' हे त्या कायद्याला 'समांतर' म्हणून धरले जातात, ते कनिष्ठ न्यायालयात मार्गदर्शक म्हणुन वापरले जातात.\nत्यामुळे मा. न्यायालयाने असे विशेष आदेश करताना दाखल गुन्ह्याची तीव्रता तसेच सदरील गुन्हेगाराची पार्श्वभुमी याचा योग्य रित्या विचार करून असे निर्णय घ्यावेत आणि तत्कालीन परिस्थितीनुसार आरोपीस अॅट्रॉसिटी अन्वये दाखल गुन्हयात कायद्याच्या कलम १८ मधून कदापी सूट देऊ नये...\n1 जानेवारी रोजी झालेल्या भीमा कोरेगाव येथील दंगल प्रकरणी संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांच्यावर ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तसेच आरोपी संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांची नावे देखील पोलीस तपासात समोर आल्याचे वृत्तपत्रात देखील प्रसिद्ध झालेले आहे. समन्वय समितीने देखील याच आरोपींवर दंगलीस कारणीभुत असल्याचे आरोप केलेले आहेत. सदर आरोपींपैकी संभाजी भिडे हे मिरज दंगलीत आरोपी असल्याचे दिसुन येतेय.\nत्यामुळे दंगलीस प्रोत्साहन देणाऱ्या अश्या प्रकारच्या आरोपींना 'अटकपूर्व जामीन' दिल्यास तत्सम आरोपी आणि त्यांचे समर्थक यांना कायद्याचा धाक राहणार नाही, त्यामुळे भविष्यात अश्या दंगली भडकविण्याचे काम आरोपी व त्यांचे समर्थक यांचे मार्फत होण्याची शक्यता असते.\nकाही कायदेतज्ञाचे मत आहे कि, अॅट्रॉसिटी कायद्याच्या कलम १८ हा संविधानाच्या परिशिष्ट २१ नुसार व्यक्तीच्या हक्कांचे उल्लंघन करणारा ठरतो... परंतु ज्या व्यक्ती समाजात वावरत असताना इतरांच्या हक्कां��र गदा आणत असतील अश्या व्यक्तींना समाजात स्वैराचार का करू द्यावा \nतसेच वारंवार अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम १९८९, (अॅट्रॉसिटी कायदा) च्या 'दुरुपयोगाचा' मुद्दा समोर येतोय, तेव्हा कायद्याला नावे ठेवून आरोपींना याचा लाभ देऊन मोकाट न सोडता, कायद्याची अंमलबजावणी योग्य तर्हेने पार पाडण्यासाठी न्यायव्यवस्था, प्रशासन आणि स्वतः नागरिकांनी देखील प्रयत्न करायला हवेत.\nत्यामुळे अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम १९८९, कलम १८ अनुसार अश्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या आरोपींना अटकपूर्व जामीन मिळता कामा नये, उलट त्यांना अटक करून लवकरात लवकर सदर प्रकरणाची सुनवाई सुरु करण्यात येऊन आरोपींना कठोरात कठोर शिक्षा ठोठावण्यात यावी.\nआणि अश्या विचारसरणीच्या लोकांना कायदा हातात घेऊन असे बेकादेशीर तसेच या अमानवीय कृत्य करण्यापासून मज्जाव करावा, जेणेकरून समाजात वावरत असताना सामान्य लोकांना कोणत्याही कट्टर विचारसरणीची किंवा अश्या विचारणीच्या लोकांची भीती वाटू नये.\n- अॅड. राज जाधव...\nकट्टर विचारसरणीचा बिमोड करण्यासाठीच अॅट्रॉसीटी काय...\nएक विद्रोही कवी...नामदेव ढसाळ....\nएक विद्रोही कवी... नामदेव ढसाळ.... नामदेव लक्ष्मण ढसाळ (जन्मः फेब्रुवारी १५, इ.स. १९४९ पुणे जिल्हा) मराठी दलित साहित्यातील परिवर्तन...\n बाबासाहेबांवरील काही निवडक कवींच्या कवितांचा संग्रह केलेला आहे, कविता वाचून स्फूर्ती आली पाहिजे हाच उद्देश...\nदेव देवळात नसते, देवळात पुजाऱ्याचं पोट असते...\nदेव देवळात नसते, देवळात पुजाऱ्याचं पोट असते..... एका गावात एक नवीन मंदिर बांधण्यात आले. त्यानिमित्त गाडगेबाबांना कीर्तनासाठी बोलावण्...\n काल सायंकाळी \" फेसबुक\" या सोशल वेबसाईटवर एका मित्राच्या \"ग्रुप\" मध्ये ...\nक्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे...\nक्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे... भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात अशा अनेक व्यक्ती आहेत की, ज्यांनी मोलाची कामगिरी बजावली, परंतु ते सर्व ...\nजमीन / मालकी हक्क / वारस विषयक हक्क काय आहेत \nजमीन/ मालकी हक्क/ वारस विषयक हक्क काय आहेत जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या प्रयोजनाकरीता जे रेकॉर्डस् ठेवले जातात त्यांना भुमि अभि...\nमिलिंद प्रश्न - भाग पहिला....\"नागसेन आयुष्मान रोहनची भेट\"...\nमिलिंद प्रश्न - भाग पहिला.... \"नागसेन आयुष्मान रोहनची भेट\"... \"मिलिंदपनहो\" म्हणजेच\" मिलिंद प्रश्न\" हा...\n जग बदल घालूनी घाव सांगून गेले मला भीमराव सांगून गेले मला भीमराव गुलामगिरीच्या या चिखलात\nएक वेदनामय दुपार.....आणि सोनबा येलवे.....\nएक वेदनामय दुपार.....आणि सोनबा येलवे..... 1939-1946 च्या काळात पनवेलच्या नाक्यावर घडून गेलेली ही वेदनामय, दारुण घटना.... हा का...\n१४ आक्टोंबर - धम्मचक्र प्रवर्तन दिन....\n१४ आक्टोंबर - धम्मचक्र प्रवर्तन दिन.... डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ आक्टोंबर १९५६ रोजी नागपूर येथील दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन...\nजिवाची बाजी लावणारा मी एक बाजीगर आहे...\nमनुवादाला विळखा घालणारा मी एक अजगर आहे...\nघेतला आहे आदर्श आता शिवबाच्या तलवारीचा...\nजतिवाद्याला गाडनारा मी एक भीम टायगर आहे..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ayushdarpanmarathiblog.wordpress.com/tag/skin/", "date_download": "2019-11-22T00:26:39Z", "digest": "sha1:NNJJIQ26NN3BGSFAI3QMBSFOW6JCA6VJ", "length": 8671, "nlines": 205, "source_domain": "ayushdarpanmarathiblog.wordpress.com", "title": "Skin – AyushDarpanMarathi", "raw_content": "\nहा ब्लॉग मराठी लोकांसाठी असून, याची निर्मिती तथा संपादन आयुष दर्पण या स्वास्थ पत्रिका द्वारे केले जाते . आमचा उद्देश सामाजिक माहिती पोहोचविने असून आम्ही त्या साठीच कार्यरत आहोत . www.ayushdarpan.org\n​सुंदर ,मुलायम त्वचा T.V. सुरु केला की दर २/३ जाहिरातींमागे एखाद्या क्रीमची किंवा अंगाला लावायच्या साबणाची जाहिरात असते आणि सगळे असा दावा करतात की ते product वापरल्याने त्वचा सुंदर ,गोरी आणि मुलायम होईल .माझ्याकडे येणारे तरुण पेशंट्स पण मला हा प्रश्न नेहमी विचारतात की त्वचेसाठी काय वापरायला हवे मुळात त्वचेचे सौंदर्य किंवा आरोग्य ही… Continue reading ​सुंदर ,मुलायम त्वचा\nचेहरयावरील सुरकुत्या त्वचेवर सुरकुत्या येउ लागल्यास आपले शरीर वृध्दत्वाकडे झुकु लागले आहे याची जाणीव होऊ लागते. त्यामुळे सुरकुतलेल्या त्वचेबद्दल सर्वांच्या मनात एक प्रकारची भिती असते. चाळिसीच्या आसपासच्या स्त्रिया आपल्या चेहरयावरील सुरुकुत्या लपविण्याचा आटोकाट प्रयत्न करताना दिसतात. आपण जास्तीत जास्त काळ चांगले दिसावे अशी सुप्त इच्छा त्यामागे असते. त्यासाठी… Continue reading चेहरयावरील सुरकुत्या\nशाल्मलीकण्टकप्रख्याः कफमारूतशोणितैः| जायन्ते पिटिका यूनां विञ्येया मुखदुषिकाः|| वंगसेन सावरीच्या काट्याप्रमाणे युवांच्या चेहरयावर कफ, …वात आणि रक्ताच्या बिघाडान��� पिटिका (फोड) उत्पन्न होतात त्यांना तारूण्यपिटिका पिंपल्स म्हणतात.. रक्त बिघाडाची कारणे पुर्वी पाहिलित ती कारणे टाळली आणि सोबत कफवाताला बिघडवणारा आहार विहार जर टाळला तर तारूण्यपिटिकेला दुर ठेवता येईल.. रक्त बिघडवणारी कारणे……. १.मद्यसेवन विकृत प्रकारचे अधिक मात्रेत उष्ण… Continue reading तारूण्यपिटिका पिंपल्स\nDR.GOKULSINGH G.MUMB… on झटपट व्हाट्स अँप डॉक्टर\nchetan chauhan on फेसाळत्या बुडबुड्यांचे गोड व्य…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/citizen-reporter/nashik-local-news/worry-about-the-smart-city/articleshow/71963561.cms", "date_download": "2019-11-21T23:42:14Z", "digest": "sha1:NDU75RFBOH4OMST3I3TQTQQAZHNB3JGG", "length": 9551, "nlines": 157, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "nashik local news News: चिमुकल्या नी स्मार्ट सिटी ची काळजी - worry about the smart city | Maharashtra Times", "raw_content": "\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'WATCH LIVE TV\nचिमुकल्या नी स्मार्ट सिटी ची काळजी\nचिमुकल्या नी स्मार्ट सिटी ची काळजी\nहा फोटोग्राफी बिटको हायस्कूल, शिवाजी स्टेडीयम ,कोर्ट परीसरात आहे सकाळी व्याकिग ,व्यायाम करणारे लोक स्वच्छ ते ची काळजी घेतना दिसतात, स्वतः, मुलांना शिकवण देतात, हया परीसरात घुटका पुड्या, चहाचे कप,वेफर्स पाकिटे ,वेगवेगळ्या कचरा व्यवस्थापन ,पिचकारी मारणारे, वर दंडात्मक कारवाई केव्हा करणार ,गोदापार्क सारखा होणास वेळ लागणार नाही, शहराचे सोदर्य खराब होणास वेळ लागणार नाही हया चिमुकल्या कडुन शिकवण सर्व नी घयावी ,आपले शहर शहरा साठी सकारात्मक बघा आंनद घया\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\n'असा' झाला गायिका गीता माळी यांच्या कारला अपघ...\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nआजचं राशी भविष्य: दि. २१ नोव्हेंबर २०१९\nमुंबईच्या रस्त्यावर धावतेय भन्नाट रिक्षा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nSPG सुरक्षा हटवण्याच्या निर्णयावर प्रियंका गांधींची 'ही' प्र...\n'अशी' आहे जीप कॉम्पास ट्रेलहॉक\nमी दलितविरोधी वक्तव्य केले नाही: बाबा रामदेव\nभाज��च्या नेतृत्वात झारखंड नक्षलवादी मुक्त झाला: शहा\nमथुरेत माकड सफारी सुरू करा; हेमामालिनी यांची उपरोधिक मागणी\n९३ टक्के भारतीयांना H4 अंतर्गत अमेरिकेत व्हिसा\nसिटीझन रिपोर्टर पासून आणखी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nचिमुकल्या नी स्मार्ट सिटी ची काळजी...\nढापा निखळून मोठ्या अपघाताची शक्यता\nवृक्षच्या जाळ्या नीट लावा........", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B0_%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%AF%E0%A4%A8", "date_download": "2019-11-21T23:48:21Z", "digest": "sha1:FJ6KN6HLMIYI57PGLFSAM3XZ356KO25L", "length": 5252, "nlines": 108, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आर्थर मीयन - विकिपीडिया", "raw_content": "\nआर्थर मीयन (१६ जून, १८७४:पर्थ साउथ, ऑन्टॅरियो, कॅनडा - ५ ऑगस्ट, १९६०:टोराँटो, कॅनडा) हा कॅनडाचा नववा पंतप्रधान होता. हा जुलै १९२० ते डिसेंबर १९२१ आणि जून ते सप्टेंबर १९२६ अशा दोन कालखडांत सत्तेवर होता.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nमॅकडोनाल्ड · मॅकेन्झी · मॅकडोनाल्ड · अॅबॉट · थॉम्पसन · बोवेल · टपर · लॉरिये · बोर्डेन · मीयन · किंग · मीयन · किंग · बेनेट · किंग · सेंट लॉरेंट · डीफेनबेकर · पियरसन · पि त्रुदो · क्लार्क · पि त्रुदो · टर्नर · मुलरोनी · कॅम्पबेल · क्रेटियें · मार्टिन · हार्पर · ज त्रूदो\nइ.स. १८७४ मधील जन्म\nइ.स. १९६० मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ ऑगस्ट २०१७ रोजी २१:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/lifestyle/flower-power-at-the-rani-baug-6469", "date_download": "2019-11-22T00:19:10Z", "digest": "sha1:PMLCBLONBPVCG7J3VZT5MGAJ6NDLMOA7", "length": 7844, "nlines": 106, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "बहरली राणीची बाग...", "raw_content": "\nBy मानसी बेंडके | मुंबई लाइव्ह टीम\nभायखळा - रंगीबिरंगी फुले, सर्वत्र फुलांचा दरवळणारा सुगंध. या सुंदर फुलांचा टवटवीतपणा मनाला मोहवून टाकतो. हिरव्यागार पानांतून डोकावणारी ही फुले स्वत:च्या वेगळेपणाची जणू साक्ष देत आहेत. राणीबागेत दरवर्षीप्रमाणे पालिकेचं वार्षिक उद्यान प्रदर्शन 13 ते 15 जानेवारी दरम्यान भरवण्यात आलं होतं.\nप्रदर्शनात लहानग्यांचे आवडते 'कार्टून कॅरेक्टर्स'ही अवतरले होते. बार्बी डॉलने तर मुंबईकरांचे लक्ष वेधून घेतले.\nमिकी माऊस सोबतच डोरेमॉन, डोनाल्ड डक, गुफी, स्नोव्हाईट यांच्यासह जंगलबुक मधला अॅनाकोंडा हे बच्चेकंपनीच्या पसंतीस उतरले.\nगुलाब, कमळ, झिनिया, व्हर्बिना, डायांथस, मोगरा अशा कित्येक प्रकारच्या फुलांनी हे उद्यान सजलं होतं. परदेशी प्रकारच्या भाज्यांचं तर एक स्वतंत्र दालनच होतं. त्यामध्ये झुकिनी, सलगम नावाचे कंद, नवलकोल, ब्रोकोली, लाल कोबी, लेट्यूससारख्या भाज्यांचा समावेश होता. शिवाय आंबा, मोसंबी, आवळा, पेरू, चिकू, फणस अशा फळांची झाडंही पाहायला मिळाली.\nप्रदर्शनातील विक्री दालनामध्ये विविध प्रकारच्या झाडांची रोपे, बियाणे, खते,बागकामाची अवजारे, बागकाम विषयक पुस्तके यासारख्या अनेक बाबी विक्रीस उपलब्ध होत्या. शोभेची रोपे ते औषधी वनस्पती, गांडूळ खते, किटकनाशके असा अनेक गोष्टी विक्रीसाठी उपलब्ध होत्या.\nमुंबईसारख्या शहरात बागेसाठी जागा मिळणं तसं कठीणच. पण वर्टिकल गार्डन हाही एक पर्याय उपलब्ध आहे. कमी जागतेही रॅक्सचा उपयोग करून वर्टिकल रचनेत आपण सुंदर बाग फुलवू शकतो. दुसरा पर्याय म्हणजे कमी जागेत आपण हँगिंग प्लॅन्ट्सही लावू शकतो.\nझाडं, फुलं ही खरं तर निसर्गाचा अनमोल खजिनाच आहे. हा ठेवा जतन करणं ही आपलीच जबाबदारी. त्यामुळे आता निर्णय तुमचा आहे.\n‘टीक टाॅक’ मुळे मुलांवर वाईट संस्कार, अॅपवर बंदीसाठी ३ मुलांच्या आईची हायकोर्टात याचिका\nमधुमेहग्रस्तांनी करावं 'या' ५ फळांचं सेवन\nYAMAHA ची ३ चाकी स्कुटर पाहिलीत का\nआता 'या' मोठ्या देशात जाता येईल 'व्हिसा'शिवाय, भारतीयांना दिली खास सवलत\nदेशातील पहिले ११ स्क्रीन असलेले मल्टीप्लेक्स मुंबईत\nक्रेडिट, डेबिट कार्ड वापरताय मग फसवले जाऊ नये म्हणून ५ मुद्दे लक्षात ठेवा\nकचरा खाणारं अनोखं बास्केट\nऑक्सफर्ड डिक्शनरीतही आता चमचा, दादागिरी आणि जुगाड\nचहा, सामोसा, गव्हाच्या चपात्या भारतीय नाहीत\nचहा, सामोसा, गव्हाच्या चपात्या भारतीय नाहीत\nसोनु तुझे आरजे पे भर��सा नही क्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/tag/faith/page/30/", "date_download": "2019-11-22T00:51:41Z", "digest": "sha1:W37SM4YKRUYYO5XTTZMGA3XPOKSAPR33", "length": 9217, "nlines": 120, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "faith - Samirsinh Dattopadhye Official Blog", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nश्रीअश्‍वत्थमारुती पूजन ( Shree Ashwattha Pujan )\nसंत तुकारामांनी एका अभंगात म्हटल्या प्रमाणे “भक्तीचिया वाटा मज दाखवाव्या सुभटा”. बापू (अनिरुद्धसिंह) नेहमी सांगतात की प्रत्येक भक्ताची भक्तीमार्गाची सुरुवात हनुमंतापासूनच होते. बापूंनी (अनिरुद्धसिंह) म्हणूनच सर्व श्रध्दावान मित्रांकरिता चालू केलेला भक्तीचा जल्लोष म्हणजेच श्रीअश्‍वत्थमारुती पूजन. बापूंनी (अनिरुद्धसिंह) पहिला चालू केलेला उत्सव म्हणजे श्रीरामनवमी उत्सव, जो १९९६ साली सुरु झाला व त्यानंतर १९९७ साली श्रीअश्‍वत्थमरुती पूजन उत्सव बापूंनी (अनिरुद्धसिंह) सुरु केला. बापूंच्या देवघरातील हनुमंताची मूर्ती उपासनेची माहिती: * ह्या उत्सवामध्ये बापूंनी (अनिरुद्धसिंह) स्वत:च्या\nबापूंच्या (अनिरुद्धसिंह) तपश्‍चर्येचा दुसरा खंड म्हणजे ’उपासना खंड’. ही तपश्‍चर्या कशासाठी याचं उत्तर उपासना शब्दातच आहे असं बापू (अनिरुद्धसिंह) म्हणतात. उप-आसन म्हणजे जवळ बसण्यासाठी. बापू (अनिरुद्धसिंह) पुढे सांगतात, ” मला कामाला लागायचं आहे; तुमच्या अधिक जवळ यायचं आहे; आणि जेवढी ही दरी कमी होईल तेवढाच मी तुमच्या जवळ येऊ शकेन. तुम्ही माझ्या जवळ येऊ शकता”. आता बापू (अनिरुद्धसिंह) आमच्यातलाच एक आहे ह्या प्रेमाच्या भावनेने स्विकारायचं; इच्छा असेल तर. पण मला तुमच्या\nरात्र होत आली तरी सद्‌गुरु बापूंच (अनिरुध्दसिंह) दर्शन घेणारी गर्दी काही संपत नव्हती. अनेक भक्त सद्‌गुरुत्त्वाच प्रतिक असणार्‍या त्रिविक्रमाचं पूजन करुन दर्शनाला येत होते. अस सर्व सुरु असताना शेवटी आरतीची वेळ झाली. सर्व प्रथम बापूंनी (अनिरुध्दसिंह) त्यांच्या गुरुंची (करवीता गुरु – श्रीगुरुदत्त) आरती केली. या आरतीच्या वेळेस मात्र माझे सद्‌गुरु पूर्णपणे ’भक्ताच्या’ भूमिकेत शिरतात व आरती करताना तेव्हढेच भावविव्हळ होतात. बापूंच्या (अनिरुध्दसिंह) आरतीतील ’आर्तता’ बापूंच्या (अनिरुध्दसिंह) चेहर्‍यावरील भावांवरुन समजून येते.\nकाल आपण गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केला. सद्गुरू बापूंच (अनिरुध्दसिंह) दर्शन घेताना प्रत्येक भक्ताच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. सद्गुरूंच्या चरणी अढळ विश्वास कसा असावा ही दाखवणारी स्टेजची मांडणी खूपच वेधक होती. ” एक विश्वास असावा पुरता | कर्ता हर्ता गुरु ऐसा || ही श्री साई सत चारितातील १९ व्या अध्यायातील ओवी इतक्या सहजतेने पटवणारी मांडणी भक्तांच लक्ष वेधून घेत होती. ही ओवी आपल्या मनात स्थिर करण्याच हे वर्ष आहे हे\nपिपासा-५ और गूँज उठी पिपासा-भाग १ सत्संग समारोह\nअनिरुद्ध भक्तिभाव चैतन्य महासत्संगाची पूर्वतयारी\nन्हाऊ तुझिया प्रेमे – ऑडिओ अल्बम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nashik-news-latest-marathi-news-deshdoot-nashik-election-2019-6/", "date_download": "2019-11-21T23:20:39Z", "digest": "sha1:BVCZGQPYAPBYQTS4FB2RY3SGGQ7JHPXW", "length": 21713, "nlines": 247, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "मतमोजणी केंद्रांसाठी वाहतुकीत बदल; आजपासून बंधने लागू, ५ ठिकाणी नो व्हेईकल झोन | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\n11 प्राथमिक आरोग्य केंद्रांना कायाकल्प पुरस्कार\nहातपाय बांधलेली नग्न अवस्थेतील तरुणी रेल्वे रूळावर आढळली\nजिल्ह्यातील ढोकी, संगमनेर नजीकच्या नाक्यावर टोलसाठी फास्टॅग प्रणाली\nअकोलेत कांदा 7000 वर\nसरसंघचालकांची वनवासी कल्याण प्रांत कार्यालयास भेट; ज्येष्ठ प्रचारक दीक्षितांच्या प्रकृतीची विचारपूस\nवॉटर बेल.. पाणी पिण्याला सुरुवात; दापूर येथे जि. प. शाळेत अनोखा उपक्रम\nत्र्यंबकेश्वर पंचायत समितीचे नशीब उजळले; गटविकास अधिकाऱ्याचा राज्यपालांच्या हस्ते गौरव\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nजळगाव ई पेपर (२२ नोव्हेंबर २०१९)\nअमळनेरचा ‘नाभिक’ जागतिक प्रकाशझोतात\nअतिवृष्टीच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक आज जिल्ह्यात\nसमीक्षण – जतरा – एक उत्तम वातावरण निर्मिती\nधुळे ई पेपर (२२ नोव्हेंबर २०१९)\nधुळे ई पेपर (२१ नोव्हेंबर २०१९ )\nकबीरगंजमध्ये आठ दिवसांनंतर पाणीपुरवठा\nडॉ.एन.के.ठाकरे यांना लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड\nनंदुरबार जिल्ह्यात भाजपाला हादरा एक आमदार राजीनाम्याच्या तयारीत \nनंदुरबार ई पेपर (२२ नोव्हेंबर २०१९)\nखून प्रकरणात साक्षीदारच निघाला मारेकरी\nनंदुरबार ई पेपर (२१ नोव्हेंबर २०१९ )\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nBreaking News Featured नाशिक मुख्य बातम्या विधानसभा निवडणूक २०१९\nमतमोजणी केंद्रांसाठी वाहतुकीत बदल; आजपासून बंधने लागू, ५ ठिकाणी नो व्हेईकल झोन\nविधानसभा ��िवडणुकीच्या मतमोजणीसाठी शहरात ५ विधानसभा मतदारसंघाच्या केंद्रांची उभारणी करण्यात आली आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव या केंद्रांजवळून होणारी वाहतूक इतरत्र वळवण्यात येणार असून याची रविवार (दि.२०) पासून अंमलबजावणी होणार आहे.\nशहरात नाशिक पूर्व मतदार संघासाठी नवीन आडगाव नाका येथील विभागीय क्रीडा संकुल, नाशिक मध्य मतदारसंघासाठी भाभानगर येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह, नाशिक पश्‍चिम मतदारसंघासाठी नवीन नाशिक येथील छत्रपती संभाजी स्टेडियम, देवळाली मतदारसंघासाठी नाशिकरोड येथील महापालिकेचे विभागीय कार्यालय आणि इगतपुरी मतदार संघासाठी सीबीएस येथील शासकीय कन्या विद्यालय अशी मतमोजणी केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे.\nया ठिकाणी मतदान झाल्यानंतर मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे. मतमोजणी केंद्रात नागरिकांची गर्दी होत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्यता असल्याने वाहतूक मार्गात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार रविवारी (दि.२०) सकाळी ८ ते दुपारी ३, सोमवारी (दि.२१) सायंकाळी ६ते रात्री १२ आणि गुरुवारी (दि.२४) सकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत मतमोजणी केंद्राजवळील मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत.\nयेथील सुरक्षेच्या कारणास्तव या केंद्राजवळील परिसर नो व्हेईकल झोन असणे आवश्यक असल्याने वाहतूक शाखेने या पाचही केंद्राजवळून होणार्‍या वाहतुकीत बदल केले आहेत. या भागातून जाणार्‍या चालकांना पर्यायी मार्गाची वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे. पोलीस उपआयुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी यांनी काढलेल्या अधिसुचनेनुसार २०, २१ आणि २४ ऑक्टोबरला या भागातील वाहतूक मार्गात बदल राहतील.\nअसे बदल, पर्यायी मार्ग\n* विभागीय क्रीडा संकुल : विभागीय क्रीडा संकुलसमोरील सर्व्हिस रोड हिरावाडी टी पॉइंट ते के. के. वाघ कॉलेज चौफुलीपर्यंत तसेच हिरावाडी टी पॉइंट ते पाटापर्यंतच्या मार्गावर वाहतूक बंद करण्यात आली आहे. या मार्गावरील पर्यायी वाहतूक हिरावाडीकडून सर्व्हिसरोडने मुंबई-आग्रा रोडवरून येणारी वाहतूक हिरावाडी काट्यामारुती चौक व स्वामी नारायण चौकाकडून इतरत्र जाईल.\n* कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह : किनारा हॉटेल ते वडाळा रोड पुलापर्यंत तसेच भाभानगरकडून गायकवाड सभागृहाकडे जाणारा मार्ग वाहतुकीस���ठी बंद करण्यात आला आहे. या मार्गावरील वाहतूक नागजी सिग्नल भाभानगरमार्गे मुंबई नाक्याहून इतरत्र जाऊ शकेल. तसेच मुंबई नाक्याहून नागजी पुलाकडे येणारी वाहतूक भाभानगरमार्गे नागजी सिग्नलकडून वडाळा गाव व इतरत्र जाऊ शकेल. इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक मार्गे साईनाथ चौफुलीकडून इतरत्र जाऊ शकेल.\n* छत्रपती संभाजी स्टेडियम : सिडको रुग्णालय ते अंबड लिंकरोड, महाले पेट्रोल पंप ते मायको हॉल व आयडीयल कॉर्नर ते हॉटेल एक्सलेन्सी मार्गावरील वाहतूक संपूर्ण बंद करण्यात आली आहे. या मार्गाऐवजी डीजीपीनगर, अंबड गाव-माऊली लॉन्स या मार्गाचा तसेच पाथर्डी फाटा, राणेनगर, लेखानगर या मार्गांवरून इतरत्र वाहतूक जाऊ शकेल.\n.* महापालिका विभागीय कार्यालय : मुक्तिधाम चौक ते सत्कार पॉइंट या मार्गावरील दुहेरी वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्याऐवजी वाहन चालकांनी बिटको चौकाकडून सत्कार पाँइट जावे, तसेच नाशिकरोड रेल्वेस्टेशन, रिपोर्ट कॉर्नर ते सत्कार पॉइंट कडून देवळाली कॅम्प, भगूरच्या दिशेने जाऊ शकतील.\n*छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम : सीबीएस सिग्नल ते मेहेर सिग्नल दुतर्फा वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्याऐवजी वाहनचालकांनी सीबीएसकडून अशोकस्तंभ रविवार कारंजा, पंचवटीकडे जाणारी वाहतूक टिळकवाडी सिग्नल मार्गे जाईल.\nविधानसभा निवडणूक २०१९ : यंदा देवळालीत परिवर्तन होणार – बोराडे\nविधानसभा निवडणूक २०१९ : मतदानाचे काऊंट डाऊन सुरु\nनंदुरबार, धुळेसह राज्यातील पाच जिल्हा परिषद निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर\nभाजपचा संघटनात्मक निवडणूक कार्यक्रम जाहीर\nजिल्हा परिषद अध्यक्षपदाची मंगळवारी आरक्षण सोडत; इच्छुकांचे वेधले लक्ष\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nपिस्तुलातून गोळी उडाली; नगरमध्ये एकाचा मृत्यू\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\n‘व्हॉट्सअँप’आधी ‘गुगल पे’मध्ये येणार हे फिचर\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या\nनगर: रांगोळीतून दिला सामाजिक संदेश\nFeatured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nजाणून घ्या नवरात्रीतील नऊ माळा व नऊ रंगाचे महत्व\nFeatured, आवर्जून वाचाच, नाशिक\nमोबाइल इंटरनेट सेवा महागणार\nFeatured, maharashtra, देश विदेश, मुख्य बातम्या\nआमचं सर्व मुद्यांवर एक मत – पृथ्वीराज चव्हाण\nपालघर : जिल्ह्यात पुन्हा ६.२ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का; नागरिक भू���ंपाच्या सावटाखाली\nFeatured, maharashtra, देश विदेश, मुख्य बातम्या\nई पेपर- शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019\n11 प्राथमिक आरोग्य केंद्रांना कायाकल्प पुरस्कार\nFeatured, मुख्य बातम्या, सार्वमत\nजळगाव ई पेपर (२२ नोव्हेंबर २०१९)\nहातपाय बांधलेली नग्न अवस्थेतील तरुणी रेल्वे रूळावर आढळली\nFeatured, मुख्य बातम्या, सार्वमत\nनंदुरबार, धुळेसह राज्यातील पाच जिल्हा परिषद निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर\nभाजपचा संघटनात्मक निवडणूक कार्यक्रम जाहीर\nजिल्हा परिषद अध्यक्षपदाची मंगळवारी आरक्षण सोडत; इच्छुकांचे वेधले लक्ष\nई पेपर- शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019\n11 प्राथमिक आरोग्य केंद्रांना कायाकल्प पुरस्कार\nFeatured, मुख्य बातम्या, सार्वमत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokrang-news/character-of-bjp-world-within-a-world-1039779/", "date_download": "2019-11-22T01:20:42Z", "digest": "sha1:BDGLCGZQ4MASOXNVR25NOX26DKKSZB67", "length": 38792, "nlines": 221, "source_domain": "www.loksatta.com", "title": "एकाच जगातील दोन ‘जगं’ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनायजेरियन नागरिकांना घर भाडय़ाने देणाऱ्या ५ जणांवर गुन्हा\nसिडकोच्या घरांची सोडत आगरी कोळी भवनात\nवाहतूक कोंडीवरून नगरसेवक आक्रमक\nकांदा दराची चढाई सुरूच\nधुळ्यात महाआघाडीचा प्रयोग यशस्वी होणार\nएकाच जगातील दोन ‘जगं’\nएकाच जगातील दोन ‘जगं’\nहीच गोष्ट जर ‘आघाडी’ सरकारने केली असती तर निषेधाचा वरचा स्वर देवेंद्रनीच लावला असता आणि कॅमेराग्रस्त किरीट सोमय्या वानखेडेसमोरच्या रस्त्यावर आडवे पडून धाय मोकलून रडले\n‘लग्न आयुष्यात एकदाच होतं’ असं एक लंगडं, पण भावनिक समर्थन खर्चिक लग्न करणारी मंडळी करत असतात. त्याच पद्धतीने राज्यभरातून जाहीर निषेध, नाराजी व्यक्त झालेली असतानाही त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून पहिल्यावहिल्या भाजप मुख्यमंत्री व मंत्र्यांचा ‘शाही’ शपथविधी वानखेडेवर पार पडला.\nनवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेतील आक्रमक, अभ्यासू व तळमळीने प्रश्न मांडणारे आमदार म्हणून ओळख असलेले सद्गृहस्थ आहेत. पण मोदीपुरस्कृत ‘इव्हेन्टशाही’ला बळी पडत त्यांनीही ही ‘शाही’ शपथ घेतली.\nहीच गोष्ट जर ‘आघाडी’ सरकारने केली असती तर निषेधाचा वरचा स्वर देवेंद्रनीच लावला असता आणि कॅमेराग्रस्त किरीट सोमय्या वानखेडेसमोरच्या रस्त्यावर आडवे पडून धाय मोकलून रडले असते असो. सत्ता भल्याभल्याना ३६० अंश फिरवते. त्यात भाजप मुळातच रिव्हॉ���्िंव्हग चेअरसारखा ‘दिशा’ बघून फिरणारा पक्ष असो. सत्ता भल्याभल्याना ३६० अंश फिरवते. त्यात भाजप मुळातच रिव्हॉल्िंव्हग चेअरसारखा ‘दिशा’ बघून फिरणारा पक्ष तरीही राज्यात चौथ्या क्रमांकावरून सर्वात मोठा पक्ष होऊन अल्पमतातले का होईना, पण भाजपचे सरकार स्थापन करण्यात त्यांनी जे बरे-वाईट परिश्रम घेतले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन तरीही राज्यात चौथ्या क्रमांकावरून सर्वात मोठा पक्ष होऊन अल्पमतातले का होईना, पण भाजपचे सरकार स्थापन करण्यात त्यांनी जे बरे-वाईट परिश्रम घेतले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन (आज तरी हे लिहीपर्यंत) ‘भाजपचे’ सरकार आहे. पुढे शिवसेनेच्या सहभागानंतर ते ‘युतीचे’ सरकार होणार की ‘भाजपचे’च राहणार, हे भाजपचे चाणक्य ठरवतीलच\nदरम्यान, महायुतीतल्या पांडवांपैकी सेना आधीच बाहेर पडली होती आणि आठवलेंसह राजू शेट्टी, जानकर, मेटे भाजपसोबतच राहिले. त्यातूनही आठवले आणि जानकर पुढच्या रांगेत शिरतात तरी राजू शेट्टी आणि मेटे यांची अवस्था मात्र नकुल-सहदेवासारखी झालीय. म्हणजे बेरजेपुरते ते पांडव म्हणून उरलेत.\nआठवले, शेट्टी, जानकर, मेटे हे तोंड दाबून बुक्क्य़ांचा मार सहन करत असताना मर्द मावळ्यांच्या शिवसेनेला मात्र भाजपने व्यवस्थित तोंड उघडवून बुक्क्य़ांचा मार दिलाय सेनेचा एवढा अपमान- तोही महाराष्ट्रात आणि खुद्द मुंबईत- आजवर कुणी केला नसेल. राष्ट्रवादीने टाकलेल्या गुगलीवर भाजपने ‘वेल प्लेड’ अशी खेळी केली, पण सेना मात्र ‘क्लीनबोल्ड’ झाली\nअल्पमतातल्या भाजपला आपल्या ६३ आमदारांची गरजच नाही, हे सत्य सेनेला पचवणं जड गेलं. काय भूमिका घ्यावी, यावर त्यांची अशी काही गोची भाजप-राष्ट्रवादीने केली, की वाघाची शेळी नाही, तर मांजर झाली\nभाजपने नंतर या मांजराला असे खेळवले, की मांजराला कळेना- आपल्याला गोंजारताहेत की चेष्टा करताहेत निवडणुकीत मराठी अस्मितेची, स्वाभिमानी बाण्याची डरकाळी देणाऱ्या सेनेने हळूहळू एक-एक कवचकुंडल उतरवत ‘काही करा, पण मला तुमची म्हणा’ अशी बैठकीची लावणी साक्षात् अफजलखानाच्या शाही शामियान्यात जाऊन गायली निवडणुकीत मराठी अस्मितेची, स्वाभिमानी बाण्याची डरकाळी देणाऱ्या सेनेने हळूहळू एक-एक कवचकुंडल उतरवत ‘काही करा, पण मला तुमची म्हणा’ अशी बैठकीची लावणी साक्षात् अफजलखानाच्या शाही शामियान्यात जाऊन गायली उद्धव ठ��करे बाळासाहेबांनंतरची लढाई ६३ आमदार निवडून आणून जिंकले खरे; पण नंतरच्या तहात त्यांनी मराठी अस्मितेचा लिलावच केला. उद्या सरकारात सामील झालेल्या सेनेचं रूप घोडय़ांच्या टापा वाजवत विराजमान झालेल्या राजासारखं नाही, तर सपशेल शरणागती पत्करलेल्या मांडलिक राजासारखंच राहणार उद्धव ठाकरे बाळासाहेबांनंतरची लढाई ६३ आमदार निवडून आणून जिंकले खरे; पण नंतरच्या तहात त्यांनी मराठी अस्मितेचा लिलावच केला. उद्या सरकारात सामील झालेल्या सेनेचं रूप घोडय़ांच्या टापा वाजवत विराजमान झालेल्या राजासारखं नाही, तर सपशेल शरणागती पत्करलेल्या मांडलिक राजासारखंच राहणार राष्ट्रवादीचं आँचल ‘मैला’ न होता तर सेनेचं थेट वस्त्रहरणच झालं असतं.\nअमूल बॉय देवेंद्र फडणवीस यांचं सरकार पहिल्या दिवसापासूनच ज्वालामुखीच्या तोंडावर बसलेलं आहे. गडकरीपुरस्कृत अस्तनीतले निखारे, तावडेंचा माध्यम- धोरणीपणा, खडसेंची खान्देशी केळीची सुकलेली बाग आणि मास लीडर व मेट्रो लीडर असे पंकजा पालवे-मुंडेंचे चिमखडे बोल अशा कॅबिनेटला घेऊन त्यांना कारभार करायचाय. निवडणुकीच्या तोंडावर आयात केलेले ‘सक्षम’ उमेदवार, त्यांचे राजकीय चारित्र्य आणि पक्षांतर्गत उभे राहिलेले वाडा, महाल, बंगला, पालं यांच्या आव्हानातून स्वत:ला सांभाळत पुढे जाताना त्यांचा मनमोहनसिंग किंवा पृथ्वीराज होऊ नये, हीच सदिच्छा पण खरी गोष्ट पुढे आहे..\nमेमध्ये केंद्र शासन स्थापन झालं. आता महाराष्ट्रातही सरकार स्थापन झालंय. देशाप्रमाणे राज्यातही मोदीपर्व सुरू झालंय. काँग्रेस आणि मित्रपक्ष यांना सत्तेवरून घालवणं गरजेचं होतं. त्याला पर्याय म्हणून लोकांनी मोदीपर्वाची निवड केली खरी; पण या मोदीपर्वात लोकशाहीची सर्वसाधारण लक्षणं अथवा प्रमुख अंगांना विकास व उत्तम प्रशासन या नावाखाली एकाधिकारशाही, ‘हम करे सो कायदा’ ही वृत्ती बळावत असून विरोधकांचा राजकीय खातमाच नाही, तर त्यांचं अस्तित्वच पुसून टाकायचं अत्यंत चलाख असं धोरण राबवलं जात आहे.\nबहुमताचा अहंकार आणि स्वप्रेमाने भारित असं नरेंद्र मोदींचं व्यक्तिमत्त्व लगाम नसलेल्या घोडय़ासारखं चौखूर उधळतंय. आणि त्यांच्यासोबत असलेल्या पक्षाध्यक्ष अमित शहांसोबत संपूर्ण भाजप फरफटत चाललाय. माध्यमं नंदीबैलासारखी माना डोलावताहेत. आणि उद्योगपती एखादा मोठा संप बारगळल्यानंतर होणाऱ्या आसुरी आनंदाच्या उकळ्यांनी मार्केटची धोरणं लोकशाहीच्या माध्यमातून सर्वसामान्यांवर लादत आहेत. विषमता या देशात हजारो वर्षांपूर्वीपासून आहे. परंतु ती कमी करण्यासाठी संत, महात्मे, सुधारक, दूरदृष्टीचे राजकीय नेते यांनी टप्प्याटप्प्याने, पण ठोस बदल, परिवर्तन केले. या देशाची वीण बहुसांस्कृतिक, बहुधार्मिक, बहुपंथीय, प्रादेशिक राहील याचा रचनात्मक विचार त्यांनी केला. पण आताचे मोदीपर्व या सगळ्याला एक वेगळाच रंग देऊ पाहतंय. यातील गंभीर बाब अशी की, विकासाचा मुखवटा लावून या गोष्टी मूळ चेहरा लपवून बेमालूमपणे केल्या जाताहेत. कमंडल वादानंतर देशात झालेल्या उभ्या फाळणीपेक्षा विकासाचे हे नवे प्रारूप भारताला भीषण अराजकाकडे घेऊन जाऊ शकते.\nवाचताना हे अतिशयोक्त, एकांगी, पूर्वग्रहांनी भरलेले आणि टोकाचे विधान वाटेल. पण शांतपणे घटनाक्रम पाहिले तर गोष्टी लक्षात येऊ लागतील. मात्र, त्यासाठी एक तटस्थ नजर तयार करावी लागेल.\nमोदी आणि भाजपचा विजय हा ऐतिहासिक व उत्साहवर्धकच आहे. ३० वर्षांनंतर देशात स्थिर सरकार येणं हे देशाच्या प्रगतीसाठी चांगलंच आहे. त्याचे प्राथमिक परिणाम दिसूही लागलेत. पण छोटय़ा गोष्टी मोठय़ा करून दाखवायच्या आणि मोठय़ा गोष्टी नुसत्या छोटय़ा नाही, तर अस्तित्वातच नाहीत अशा करायच्या- असं हे खास जाहिरात, विपणन तंत्र आहे.\nयूपीए १ आलं तेव्हा त्याला असलेला डाव्यांचा भरभक्कम पाठिंबा दिसताच शेअर मार्केट धाडकन् ‘कोसळवलं’ गेलं अगदी तसंच मोदींची उमेदवारी जाहीर झाल्यापासून निर्देशांक सतत वाढता आहे.. सरकार योजनांमागून योजना जाहीर करतेय. पण रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर व्याजदर कमी करायला तयार नाहीत. त्यामुळे चिदंबरम् यांच्याप्रमाणेच जेटलींचीही गव्हर्नरांवरची चिडचीड वाढलीय.\nयाचाच अर्थ मोदी म्हणाले म्हणून ‘अच्छे दिन’ लगेच सुरू होणार नाहीत. जनधन योजना असो, स्वच्छता अभियान असो की गांधींचे नाव घेत वल्लभभाई पटेलांचे भाजपपुरस्कृत सोयीस्कर उदात्तीकरण असो. मोदीपर्वामुळे आता विवेकानंदांनाही बरे दिवस येतील. महापुरुषांची अशी पक्षीय, प्रांतीय, धार्मिक, जातीय विभागणी क्लेशदायक आहे. काँग्रेसचाच पाढा पुढे भाजपने रेटावा याचा अर्थ सत्ताधारी व्हायचं तर हे सगळे हिणकस खेळ खेळा\nमोदीपर्वातील सर्वात भयानक गोष्ट आहे ती प्राधान्य���्रम बदलायची. त्यासाठी त्यांना माध्यमांचीही साथ मिळतेय. निवडणूक काळात बारा दिवसांतल्या दहा दिवसांत मोदी घसा फोडून शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे आकडे सांगत होते. विजेची गणितं सांगत होते. उद्योगांची आरती गात होते. पण स्वपक्षीय सरकारचा शपथविधी करताना त्यांनी हे सर्व नजरेआड करून आपली ‘इव्हेन्ट’ पद्धतीच दामटून राबवली. पुन्हा मुख्यमंत्री निवडला तो विदर्भाचा. ज्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे भांडवल करून भाजप सत्तेत आली, ती विदर्भातच दुसरी दिवाळी साजरी करते. सरकार स्थापनेदरम्यान जवखेडय़ाला भीषण असे दलित हत्याकांड झालं. पण शाही शपथविधीत गर्क असलेल्या भाजपला तिकडे बघायला वेळ नाही लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान ‘माळीण’ची घटना घडली. लगेच देशाचे गृहमंत्री धावून आले लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान ‘माळीण’ची घटना घडली. लगेच देशाचे गृहमंत्री धावून आले आणि जवखेडय़ाला काळी दिवाळी असताना इकडे गृहमंत्री, मुख्यमंत्री निवडीत भाजप गुंतला होता. निवडणुकीदरम्यान धनगर आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या रासप नेत्यांचे उपोषण सोडायला भाजप नेते प्रवक्त्यांसह मोसंबी रस घेऊन धावले होते. आणि जवखेडय़ाला संघर्षयात्रा-फेम मास लीडर पंकजा मुंडेंना सवड मिळाली ती मंत्रिपदाची शपथ घेतल्यावरच\nमुळात फुले- शाहू- आंबेडकरांच्या नावाचा जप करणाऱ्या आघाडी सरकारने खैरलांजी, खर्डा अशा ठिकाणी ‘अ‍ॅट्रोसिटी’चे कलमच लावले नाही. उलट, खैरलांजीला तंटामुक्त गावाचा पुरस्कार दिला.\n९५ ला सरकारात असलेल्या युतीने तर अ‍ॅट्रोसिटी कायदाच रद्द केला होता. त्यामुळे आता ते काय करतील, हे वेगळं सांगायला नको\nभाजपची ओबीसी चळवळ ही या समाजाला फुले- शाहू-आंबेडकर, बुद्ध किंवा मार्क्‍स यांच्याकडे जाण्यापासून परावृत्त करून ‘हिंदुत्वा’च्या नावाखाली मुस्लिमांच्या विरोधात वापरण्यासाठीची वानरसेना म्हणून हवीय. गुजरात, उ. प्रदेश इथल्या दंगलींत हा प्रयोग यशस्वी झालाय. मराठा समाजात आता इतिहासबदलाचे वारे वाहू लागल्याने भाजपला जानकर, मेटे यांची गरज लागणार. आठवलेंना तर आताच बौद्ध भिख्खूंचे चिवर, त्यातला भगवा आणि मोदींच्या हिंदुत्वाचा भगवा यांत साम्य दिसू लागलंय.\nमोदीपर्वाचे टार्गेट फक्त काँग्रेस नाही, तर काँग्रेससहित फुले, शाहू, आंबेडकर, बुद्ध, कम्युनिस्ट, समाजवादी हे सगळ�� आहेत. भारतीयत्व हिंदुत्वात बदलण्याची ही विषारी खेळी आहे.\nमोदीपर्व सुरू झाल्यावर उ. प्रदेशात छोटय़ा-मोठय़ा ६०० दंगली झाल्या. अलीकडे बडोदाही चार दिवस पेटत होतं. ‘लव्ह जिहाद’ हा जबरदस्तीने करायला लावलेला कांगावा होता असं त्या तरुणीनेच सांगितलं. गोव्याचे मंत्री म्हणाले, स्त्रियांनी बिकिनी घालू नये. उत्तर प्रदेशात हिंदू महासभा आणि तत्सम संघटनांनी- मुलींनी स्कर्टस्-जीन्स घालू नये, असे फर्मान काढले.\nसगळ्यात धक्कादायक म्हणजे विवाहोत्तर छळ प्रतिबंधक कायदा ४९८ (अ)- ज्यात लगेचच कारवाई होऊन नवरा, तसेच आवश्यक असल्यास सासू, सासरे, दीर यांना अटक होत असे. ही अटकेची कारवाई होण्याआधी पोलिसांनी फेरविचार करावा, लगेच अटक करू नये, असे निर्देश पोलिसांना देशाचे गृहमंत्री खुद्द राजनाथ सिंह यांनीच दिले आहेत.\nया सर्व बातम्या माध्यमात आल्याच नाहीत. आल्या तरी त्यांचा पाठपुरावा झाला नाही. ४९८ (अ) प्रमाणेच अ‍ॅट्रोसिटीलाही विरोध होत आलाय. आणि केंद्र व राज्य सरकारची विचारसरणी पाहता ते काय निर्णय घेतील, हे वेगळे सांगायला नको.\nशाही शपथविधीला विरोध करणाऱ्यांची व जवखेडय़ासाठी निदर्शने करणाऱ्यांची दृश्ये शपथविधी सोहळा संपल्यावरच वाहिन्यांवर दिसू लागली. इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर मोदीसमर्थक उद्योगपतींनी घेतलेला कब्जा इथून पुढे ‘दुसरं जग’ दिसणार नाही याचीच काळजी घेणार.\nआता आणखी दोन गोष्टी या निवडणुकीत ‘एमआयएम’चा उदय झाला म्हणून माध्यमांसकट राजकीय पक्ष ‘अगं बाई अरेच्चा या निवडणुकीत ‘एमआयएम’चा उदय झाला म्हणून माध्यमांसकट राजकीय पक्ष ‘अगं बाई अरेच्चा’ थाटात बोलू लागलेत. ओवेसी म्हणजे दुसरा जीना असल्याचं ते म्हणताहेत. एमआयएमचा प्रचार जहरी असेल तर सनातन प्रभातचा प्रचार काय आहे’ थाटात बोलू लागलेत. ओवेसी म्हणजे दुसरा जीना असल्याचं ते म्हणताहेत. एमआयएमचा प्रचार जहरी असेल तर सनातन प्रभातचा प्रचार काय आहे ओवेसीला बेडय़ा घाला म्हणणारे दाभोलकर हत्येनंतर ‘देवाने शिक्षा दिली, असेच मरण येणार’ असं लिहिणाऱ्या ‘सनातन’च्या आठवलेंवर कारवाई करा, असे म्हणतील ओवेसीला बेडय़ा घाला म्हणणारे दाभोलकर हत्येनंतर ‘देवाने शिक्षा दिली, असेच मरण येणार’ असं लिहिणाऱ्या ‘सनातन’च्या आठवलेंवर कारवाई करा, असे म्हणतील उद्या सनातन प्रभात अथवा अभिनव भारतने निवडणुका लढविल्या तर ते जिंकणार नाहीत उद्या सनातन प्रभात अथवा अभिनव भारतने निवडणुका लढविल्या तर ते जिंकणार नाहीत एमआयएम ‘जहर’ आहे, तर सनातन प्रभात, अभिनव भारत हे काय ‘अमृत’ आहे\nदुसरी गोष्ट दिल्लीच्या शाही इमामांच्या नव्या वारसाच्या सोहळ्याची. या सोहळ्याला नवाज शरीफना निमंत्रण; पण मोदींना नाही. पंतप्रधानांना निमंत्रण दिलं नाही म्हणून सर्वानी- अगदी मुस्लिमांनीही इमामांना लक्ष्य केलं. पण शाही इमामांच्या एका प्रश्नाचे उत्तर कुणाकडे नाही. त्यांनी विचारलं, ‘मोदींनी स्वत:च्या शपथविधीसाठी सर्व धर्मगुरूंसह नवाज शरीफना बोलावलं, पण मला निमंत्रण दिलं नाही. ते आमच्या कुठल्याच प्रतीकांचा स्वीकार करीत नाहीत. मग मी त्यांना का बोलवावं\nहा देश विषमतेतून समता, बहुविविधतेतून एकता राखत अखंड राहिलाय. पण नव्या राज्यकर्त्यांना या अखंडातच खंड पाडून या परिवर्तनीय मूळ ढाचालाच नष्ट करायचंय. राजकीय पक्ष, प्रादेशिक पक्ष ही वरवरची लक्ष्यं आहेत. खरं लक्ष्य वेगळंच आहे.\nपण हा देश शंबूक, एकलव्य, चार्वाक, चक्रधर, चोखामेळा, सीता, द्रौपदी अशा न-नायक-नायिकांचा आहे. सवाल विचारण्याची परंपरा खंडित झाली, नामशेष झाली, या भ्रमात नवधर्माध, भांडवलदारांनी, शोषणकर्त्यांनी राहू नये. तुम्ही प्रतिमा नाहीशी कराल, प्रतिभा नाही. माणसं संपवाल, पण विचार नाही.\nसंविधानिक शपथ घेताना ईश्वराला स्मरणे आणि गुन्हेगारी आरोप असलेले महाराज धर्मगुरू म्हणून मंचावर असणे- यातून एकाच जगातली दोन जगं स्पष्ट झालीत. उद्याच्या लढाईतले शत्रू स्पष्ट झालेत. तेव्हा विकासाच्या मुखवटय़ाआडचं विनाशकारी राजकारण सामोरं आणत राहायला हवं. त्याविरुद्ध आवाज उठवत राहिलं पाहिजे.\nशेवटची सरळ रेष : ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात एक जादूचा फोन दिला जाई. त्यावरून त्या सेलिब्रेटीने कुणाही जिवंत/ मृत व्यक्तीला फोन लावायचा असे. एका भागात अशोक हांडे यांनी स्वर्गीय बाळासाहेबांना फोन लावला. त्यांच्याशी बोलता बोलता हमसून हमसून रडत ‘बाळासाहेब परत या, परत या’ असं ते म्हणाले. तेच अशोक हांडे परवा शाही शपथविधी सोहळ्यात सेनेचा नि:पात करून त्यांना दाती तृण धरायला लावणाऱ्या, ‘बाळासाहेबांचा की मोदींचा करिश्मा’ असं आव्हान देणाऱ्या भाजपवासीयांसमोर ‘मराठी बाणा’ सादर करीत होते’ असं आव्हान देणाऱ्या भाजपवासीयांसमोर ‘मराठी बाणा’ साद�� करीत होते कलाकाराला जात, धर्म, प्रांत, पक्ष नसतो, ‘शो मस्ट गो ऑन’ हे तत्त्व अशोकजींना महत्त्वाचं वाटलं असणार. आणि आंब्याच्या मोसमात चिकू विकायचा अव्यवहारीपणा त्यांच्यातला मूळ फळविक्रेता कधीच करणार नाही\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nभाजपच्या विजयासाठी पक्षाध्यक्ष जे.पी.नड्डा दगडुशेठ हलवाई गणपतीच्या चरणी\nPM Modi 69th birthday :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ६९वा वाढदिवस; नर्मदेच्या पूजनाने करणार दिवसाची सुरूवात\nभारतीय कर्णधार विराट कोहली अतिरेक्यांच्या निशाण्यावर\n‘कोलकात्याचा प्रिन्स’ भाजपावासी होणार अमित शाहांकडून सूचक संकेत\n भाजपाच्या ‘रम्या’चे राज ठाकरेंना डोस\nVIDEO : शिवाजी नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणा...\nशिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याबद्दल शरद म्हणतो, 'नजरेचा इशारा इकडे तिकडे झाला तरी...'\n'या' बॉलिवूड अभिनेत्रीचे होते पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत अफेअर\nया देशात सापडला ९० वर्षांपूर्वीचा मिकी माऊस\n‘तान्हाजी'च्या ट्रेलर लाँचला पत्रकाराने तैमुरबद्दल विचारला 'हा' मजेदार प्रश्न, सैफ म्हणाला...\nबनावट नोटांप्रकरणी एकही गुन्हा दाखल नाही\n‘कर्करोग योद्धय़ां’कडून राज्यात २०३४ शस्त्रक्रिया\nअमित शहांकडून झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अयोध्येचा मुद्दा\nभारतीय क्रिकेटमध्ये गुलाबी क्रांती\nयूएनएससीमध्ये पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित\n‘देशातील राष्ट्रीय महामार्गाच्या ५६६ प्रकल्पांना विलंब’\nकाश्मीरमध्ये दुकाने, व्यापारी संकुले दुसऱ्या दिवशीही बंद\nकेंद्र सरकारच्या नोकऱ्यांमधील ७ लाख पदे रिक्त\n‘काश्मीरमध्ये संपूर्ण निर्बंध असल्याचा आरोप करणाऱ्या याचिका चुकीच्या’\nप्रकाशझोतातील कसोटीकडे मनोरंजन म्हणून पाहू नये\n\"नथुराम गोडसे आमच्या मनात\" म्हणत सुभाषचंद्र बोस यांच्या पणतीने केली पूजा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/nagpur-news/lokjagar-article-by-devendra-gawande-16-1910989/", "date_download": "2019-11-22T01:04:01Z", "digest": "sha1:J4STODGPXNWRNY5AOZGFD6RI3XMCOU5X", "length": 22485, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Lokjagar article by Devendra Gawande | लोकजागर : भामरागडचा विकासदूत! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनायजेरियन नागरिकांन�� घर भाडय़ाने देणाऱ्या ५ जणांवर गुन्हा\nसिडकोच्या घरांची सोडत आगरी कोळी भवनात\nवाहतूक कोंडीवरून नगरसेवक आक्रमक\nकांदा दराची चढाई सुरूच\nधुळ्यात महाआघाडीचा प्रयोग यशस्वी होणार\nलोकजागर : भामरागडचा विकासदूत\nलोकजागर : भामरागडचा विकासदूत\nआजही भामरागडची ओळख राज्यातील सर्वाधिक अविकसित तालुका अशीच आहे.\nजिकडे बघावे तिकडे घनदाट जंगल, त्यातून जाणारे खडबडीत रस्ते. त्यावरून धुरळा उडवत जाणारी मोजकीच वाहने, त्या वाहनांकडे धास्तीने बघणारा आणि कुणीही परका दिसला की पाठ फिरवणारा आदिवासी, शेतांमध्ये चरणारी गुरेढोरे, दारिद्रय़ाचे हमखास दर्शन देणारी गावे व त्यात दहशतीत जगणारा माणूस, हेच आजवरचे भामरागडचे चित्र अनेकांनी बघितले आहे. त्याला प्रशासनाच्या माध्यमातून बदलण्याचा प्रयत्न कैलाश अंडील हा राज्यसेवेतील तरुण अधिकारी सध्या करतो आहे. हे अंडील मूळचे पुण्याचे. दोन वर्षांपूर्वी भामरागडचे तहसीलदार म्हणून रुजू झालेल्या अंडील यांनी कसलाही गाजावाजा न करता, आहे त्याच योजना प्रत्येक आदिवासींपर्यंत पोहचण्यासाठी जे प्रयत्न चालवले आहेत ते कौतुकास्पद आहेतच, शिवाय नक्षलींचा बाऊ करून कर्तव्यापासून पळ काढणाऱ्या प्रशासनातील प्रत्येक कामचुकाराच्या डोळ्यात अंजन घालणारे आहेत. आजही भामरागडची ओळख राज्यातील सर्वाधिक अविकसित तालुका अशीच आहे. तिथे कायम नक्षलींचा धुमाकूळ असतो, त्यामुळे काहीच करता येत नाही अशी बतावणी करणारे अनेक अधिकारी आजवर बघितले. अंडील यांनी ही बतावणी कशी खोटी आहे, ते सप्रमाण सिद्ध करून दाखवले आहे. या तालुक्यात गटग्रामपंचायती अवघ्या १९. त्यातील निम्म्या ठिकाणी आजवर पंचायतीची निवडणूकच झालेली नव्हती. कारण एकच, नक्षलींचा विरोध. अंडील यांनी गावकऱ्यांना विश्वासात घेऊन या सर्व ठिकाणी निवडणुका घेऊन या पंचायतींची सत्ता प्रथमच स्थानिकांच्या हाती सोपवली आहे. बिनागुंडा, फोदेवाडा, कुवाकुडी ही गावे नक्षलींची कायमची आश्रयस्थाने. येथेही प्रथमच पंचायतीवर गावकऱ्यांची सत्ता स्थापन झाली आहे. कोतवाल हा महसुली प्रशासनाचा प्रत्येक गावातील दुवा असतो. या तालुक्यात नक्षलींच्या भीतीने या पदावर काम करायला कुणी तयारच नसायचे. अंडील यांनी गेल्या दोन वर्षांत तब्बल ४३ कोतवाल नेमले. नुसते नेमलेच नाही तर त्यांची कार्यक्षमता वाढावी म्हणून प्रशि��्षण दिले. त्यांच्या माध्यमातून अंडील यांनी शासनाच्या अनेक योजना गावात पोहचवण्याचा प्रयत्न सुरू केला. हा प्रयत्न आता कमालीचा यशस्वी झालेला दिसतो. गेल्या आठवडय़ात या तालुक्यातील दुर्गम भागात फिरण्याचा योग आला तेव्हा प्रत्येक गरीब आदिवासींच्या तोंडावर अंडील यांचेच नाव होते. याच कोतवालांच्या माध्यमातून त्यांनी तालुक्यात आजवर साडेनऊ हजार जात प्रमाणपत्रे वितरित केली आहेत. अत्यंत अशिक्षित व हलाखीचे जीवन जगणाऱ्या या सच्च्या आदिवासींकडे जातीचे पुरावे मिळणे कठीण काम होते. अंडील यांनी संपूर्ण प्रशासन कामाला लावून हे पुरावे स्वत:च शोधले व कोणताही खर्च न करता प्रत्येक आदिवासीला प्रमाणपत्र मिळेल अशी यंत्रणा विकसित केली. आदिवासींसाठी सरकारच्या अनेक योजना आहेत. त्या त्यांच्यापर्यंत पोहचवण्याचे कष्ट आजवर कुणी घेतले नाही. अंडील यांनी प्रत्येक योजनेचे लाभार्थी वाढवण्यासाठी अनेक प्रयोग केले. संजय गांधी निराधार योजनेचे दीड हजार लाभार्थी या एका तालुक्यात दोन वर्षांत वाढले. येथील आदिवासींकडे शिधापत्रिका होत्या, पण धान्य मिळत नव्हते. या अधिकाऱ्याने १० हजार १६२ धारकांसाठी नव्याने धान्य मंजूर करवून घेतले. वनाधिकार कायद्याचा वापर करून आदिवासींना वनजमिनीचे पट्टे मिळवून देण्यात गडचिरोलीचे काम देशभरात वाखाणले गेले. मात्र भामरागडमध्ये हे वाटप अत्यल्प होते. कारण या आदिवासींना या कामात मदत करणारे कुणीच नव्हते. अंडील यांनी यासाठी एक स्वतंत्र कक्षच उघडला. त्यांनी दीड हजारावर प्रलंबित दावे मार्गी लावले. जिल्हा समितीकडे त्यासाठी पाठपुरावा केला. गेल्या डिसेंबरपासून त्यांच्याकडे एटापल्लीचे उपविभागीय अधिकारी म्हणून अतिरिक्त कार्यभार आला. त्याचा फायदा करून घेत त्यांनी या दोन्ही तालुक्यातील प्रलंबित दावे मार्गी लावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर लाभार्थीला भरपूर कागदपत्रे गोळा करावी लागतात. सेतूसारख्या केंद्रात हेलपाटे घालावे लागतात. या अधिकाऱ्याने प्रत्येक लाभार्थ्यांचे हे श्रम वाचवले. यासाठी ऑनलाईन यंत्रणाच सुरू केली. भामरागडमध्ये वीज व दूरध्वनी यांचा सतत लपंडाव सुरू असतो. तो टाळण्यासाठी दूरसंचार सेवेला तहसील कार्यालयातच जागा करून दिली. संपूर्ण भामरागड तालुक्यात बँकांच्या शाखा दोन. त्याही तालुकास्थळी. आठवडी बाजाराच्या दिवशी त्यात प्रचंड गर्दी. ते टाळता यावे यासाठी अंडील यांनी बँकांच्या वेळा बदलल्या. त्यांना प्रशस्त जागा उपलब्ध करून दिली. या तालुक्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जवळजवळ नाहीच. त्यामुळे साध्या बाजारासाठी येणाऱ्या आदिवासींचे तीन दिवस मोडतात. हे लक्षात घेऊनच या सोयी करण्यात आल्या. या दुर्गम ठिकाणी शाळा व महाविद्यालये आहेत, पण दर्जेदार शिक्षण व स्पर्धा परीक्षेच्या तयारीची सोयच नव्हती. अंडील यांनी चक्क तहसील कार्यालयातच अभ्यासिका सुरू केली. त्याला विद्यार्थ्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. गेल्या दोन वर्षांत तालुक्यातील प्रत्येक दुर्गम गावाला भेट देणारे अंडील बिनागुंडासारख्या ठिकाणी जनजागरण मेळावा यशस्वी करणारे पहिले अधिकारी आहेत. या भागात नक्षली ही समस्या नाहीच, विकास केला जात नाही हीच समस्या आहे व विकासकामांसाठी कुणीही अडवणूक करत नाही, असे अनुभवाचे बोल अंडील यांच्याकडून ऐकायला मिळतात. जिल्हाधिकारी शेखरसिंग यांनी सक्रिय साथ दिल्यामुळेच अनेक प्रकल्प मार्गी लागू शकले, असेही ते आवर्जून सांगतात. याच भामरागडमध्ये जिल्हा परिषदेच्या अनेक यंत्रणा आहेत. ग्रामीण भागाशी संबंधित अनेक योजना याच यंत्रणेच्या माध्यमातून कार्यान्वित होतात. पंचायत समिती ही त्यातील मुख्य. येथील समितीत गेल्या सहा महिन्यात तब्बल ९ संवर्ग विकास अधिकारी आले व बदलून गेले. जिल्हा परिषदेचा एकही वरीष्ठ अधिकारी भामरागडमध्ये कधीच फिरकला नाही, असे लोक सांगतात. मनावर घेतले तर प्रशासकीय यंत्रणेला सोबत घेत काम करून दाखवता येते, हे दर्शवणारी महसूल यंत्रणा एकीकडे व सुस्तावलेली जिल्हा परिषदेची यंत्रणा दुसरीकडे, यातला फरकच विकासाच्या व्याख्येतील विरोधाभास स्पष्ट करणारा आहे. आजवर गडचिरोलीत विकासाच्या नावावर कोटय़वधीचे प्रकल्प राबवून उत्कृष्ट सेवकाचा पुरस्कार मिळवणारे अनेक अधिकारी होऊन गेले. हे अधिकारी बदलून जाताच त्यांचे प्रकल्प बंद पडले ते कायमचेच. अगरबत्ती, ई-लर्निग ही त्यातली प्रमुख नावे. या पार्श्वभूमीवर कसलाही जास्तीचा खर्च न करता, आहे त्याच योजनांना गती देत सामान्यांना प्रशासनाशी जोडणाऱ्या अंडील यांचे काम कौतुकास्पद आहे. गडचिरोलीला असे अधिकारी हवे आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे म���बाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nVIDEO : शिवाजी नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणा...\nशिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याबद्दल शरद म्हणतो, 'नजरेचा इशारा इकडे तिकडे झाला तरी...'\n'या' बॉलिवूड अभिनेत्रीचे होते पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत अफेअर\nया देशात सापडला ९० वर्षांपूर्वीचा मिकी माऊस\n‘तान्हाजी'च्या ट्रेलर लाँचला पत्रकाराने तैमुरबद्दल विचारला 'हा' मजेदार प्रश्न, सैफ म्हणाला...\nबनावट नोटांप्रकरणी एकही गुन्हा दाखल नाही\n‘कर्करोग योद्धय़ां’कडून राज्यात २०३४ शस्त्रक्रिया\nअमित शहांकडून झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अयोध्येचा मुद्दा\nभारतीय क्रिकेटमध्ये गुलाबी क्रांती\nयूएनएससीमध्ये पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित\n‘देशातील राष्ट्रीय महामार्गाच्या ५६६ प्रकल्पांना विलंब’\nकाश्मीरमध्ये दुकाने, व्यापारी संकुले दुसऱ्या दिवशीही बंद\nकेंद्र सरकारच्या नोकऱ्यांमधील ७ लाख पदे रिक्त\n‘काश्मीरमध्ये संपूर्ण निर्बंध असल्याचा आरोप करणाऱ्या याचिका चुकीच्या’\nप्रकाशझोतातील कसोटीकडे मनोरंजन म्हणून पाहू नये\n\"नथुराम गोडसे आमच्या मनात\" म्हणत सुभाषचंद्र बोस यांच्या पणतीने केली पूजा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/lifestyle/10-discount-if-you-vote-7935", "date_download": "2019-11-21T23:58:02Z", "digest": "sha1:47AG56UM5O3E7MAUCX6CKDP4NQODOYB2", "length": 5255, "nlines": 100, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मतदान करा, 10 टक्के सूट मिळवा!", "raw_content": "\nमतदान करा, 10 टक्के सूट मिळवा\nमतदान करा, 10 टक्के सूट मिळवा\nBy मुंबई लाइव्ह टीम\nमुंबई - लोकशाहीला बळकटी द्यायची असेल तर प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावणे गरजेचे आहे. यासाठीच आता लोअर परेलच्या स्टेटस हॉटेलने एक अनोखी शक्कल लढवली आहे. 21 फेब्रुवारीला मतदान केल्याचं दाखवा आणि खाद्यपदार्थावर 10 टक्के सूट मिळवा अशी अनोखी योजना या हॉटेलच्या मालकाने राबवली आहे. मतदाराने सुट्टीचा उपयोग केवळ मतदानासाठी करावा, तसेच मतदाराला मतदानासाठी आकर्षित करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे हॉटेल मालक रत्नाकर शेट्टी यांनी सांगितले.\n‘टीक टाॅक’ मुळे मुलांवर वाईट संस्कार, अॅपवर बंदीसाठी ३ मुलांच्या आईची हायकोर्टात याचिका\nमधुमेहग्रस्तांनी करावं 'या' ५ फळांचं सेवन\nYAMAHA ची ३ चाकी स्कुटर पाहिलीत का\nआता 'या' मोठ्या देशात जाता येईल 'व्हिसा'शिवाय, भारतीयांना दिली खास सवलत\nदेशातील पहिले ११ स्क्रीन असलेले मल्टीप्लेक्स मुंबईत\nक्रेडिट, डेबिट कार्ड वापरताय मग फसवले जाऊ नये म्हणून ५ मुद्दे लक्षात ठेवा\nअजूनही उशीर नाही झाला, तुमचे हे '५' संकल्प देशासाठी फायदेशीर\n'त्या' दिवसांत सुट्टीची खरंच गरज आहे का\nमरिन ड्राईव्हवर मुंबईकरांनी घेतले योगाचे धडे\nमालाडमध्ये प्राण्यांना दत्तक घेण्याचा उपक्रम\n‘उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म’\nमतदान करा, 10 टक्के सूट मिळवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://advrajjadhav.blogspot.com/2012/07/blog-post_4545.html", "date_download": "2019-11-21T23:31:44Z", "digest": "sha1:J5J7GNSDSVOX4R3OM7UCY2ZCTLZUQYXF", "length": 22657, "nlines": 144, "source_domain": "advrajjadhav.blogspot.com", "title": "ADV. RAJ JADHAV: बुद्ध व्हा... शुद्ध व्हा....!!!", "raw_content": "\nमी अॅड.राज जाधव, बाबासाहेबांची लेखणी आणि शिवरायांची तलवार हाती घेऊन लढणारा एक तरुण, देव-धर्मासारख्या भाकड गोष्टीं ऐवजी \"फुले-शाहू-आंबेडकर\" यांच्या विचारांवर विश्वास ठेवणारा. आजवर ज्या माणसांनी बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी आपले आयुष्य खर्ची घातले त्या महापुरुषांना जातीच्या आणि रंगांच्या चौकटीतून बाहेर काढण्यासाठी हा छोटासा प्रयत्न. माझे विचार तुम्हालाही पटलेच पाहिजेत आणि तुम्हीही ते स्वीकारावे असा माझा आग्रह नाही. परंतु तुम्ही विचार करावा ही विनंती....\nबुद्ध व्हा... शुद्ध व्हा....\nबुद्ध व्हा... शुद्ध व्हा....\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदूधर्म सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न केले. मुंग्यांना साखर देवून दलितांना माणूसपण नाकारणाऱ्या कर्मठांच्यात मात्र बदल होण्याची चिन्हे दिसत नव्हती तेंव्हा बाबासाहेबांनी \"येवले' मुक्कामी सन 1935 मध्ये 'मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही' अशी भीमगर्जना केली. नंतर तब्बल 1956 पर्यंत विविध धर्मांचा अभ्यास केला. 14 ऑक्टोबर 1956 रोजी मूळनिवासी नाग लोकांची भूमी असलेल्या नागपुरात बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. आणि आपण स्वत: आपल्या लाखो अनुयायांना धम्मदीक्षा दिली. त्यामुळेच आजही नागपुरच्या या ऐतिहासिक भूमीवर विजयादशमी दिवशी भीमसागराला भरती येते. नागपुरात जायचे ते बुद्ध आणि शुद्ध होण्यासाठी.\nबाबासाहेबांनी भारतीय संस्कृती जपणारा, समता, स्वातंत्र्य, बंधुता या त्रीसुत्रीचा पुरस्कार करणारा, माणूस आपल्या कर्���ुत्वाने \"बुद्धत्व' प्राप्त करू शकतो असा विचार रुजविणारा धम्म आपल्याला दिला. असे असताना आजही आपल्यातील काही करंटे हिंदू धर्मात त्यातील कर्मकांडात गुंतलेले दिसतात. अशा या करंट्यांना जागे करण्यासाठी एक भीमकवी म्हणतो.\nमहाड जाऊ, नागपुर जाऊ,\nजयभीमवाल्यांचा नाद हाय खुळा\nनागपुरला जाणाऱ्या मध्ये कट्टर बौद्ध जसे असतात तसेच यात हवसे, गवशे यांचा समावेश आहे. या हवशा, गवशांनी आता बदलायला हवं. नागपुरला जाणाऱ्याची संख्या आपण पाहिली तर यामध्ये गरिब, कष्टकरी, हतावरचे पोट असणाऱ्या पण बाबासाहेबांच्या विचाराशी इमान राखणाऱ्या आंबेडकरी जनतेची संख्या अधिक असते. ज्यांना आपण कट्टर भीमअनुयायी, बौद्ध म्हणू. ज्यांनी बाबासाहेबांच्या कृपेने मिळालेल्या सवलतीचा फायदा घेऊन उच्च शिक्षण, नोकऱ्या काबीज केल्या असा वर्ग मात्र नागपूर, चैत्यभूमी अशा ठिकाणी जाताना दिसत नाही. मोफत असलेल्या रेल्वेतून प्रवास करणे, बाबासाहेबांच्या नावाचा जय घोष करणाऱ्या, भीमगीत गात रेल्वेप्रवास करणाऱ्या समाज बांधवांमधून प्रवास करणे बहुदा यांना कमीपणाचे वाटत असावे. अर्थात या कालावधीत ही (सर्वच नोकरदार नव्हे. जे सामाजिक बांधीलकी जाणत नाहीत असे) पांढरपेशी मंडळी मात्र \"दसरा सण मोठा' म्हणून नोकरीच्या ठिकाणी रजा टाकून ज्यांनी यांच्या टाळूला हजारोवर्षात तेल मिळू दिले नाही अशा देव देवताना तेल घालत फिरण्यात धन्यता मानतात. 80 च्या दशकात परिवर्तनाची गती अधिक दिसत होती. या कालावधीत लोक देव देवताना ठोकरताना दिसत होते. अलिकडे मात्र परिवर्तनाची चक्रे उलटी फिरू लागली आहेत की काय असे वाटण्याइतपत परिस्थिती बदलली आहे. आजची पीढी आणि बहुतांशी नोकर वर्ग हा पुन्हा देवदेवतांच्या नादाला लागल्याचे दिसून येते, हे अत्यंत भयावह आहे. अर्थात त्यांची ही कृती म्हणजे बापाला बाप न मानण्याची प्रवृत्ती असल्याचे लक्षण आहे.\nनोकरी मिळेपर्यंत या लोकांना समाजाची गरज लागते. एखादा नोकरी लागली ते जात ही चोरू लागतात. हे आजचे वास्तव आहे. विशेषत: प्राध्यापक, शिक्षक असा वर्ग यात आघाडीवर आहे. यांनी शुद्धीवर येणे गरजेचे आहे.\nहिंदू धर्म असो अथवा इतर कोणताही धर्म असो अशा धर्म प्रसार आणि प्रचार करणाऱ्यांचे काम अत्यंत युद्धपातळीवर सुरू असते. प्रवचन, किर्तन, भजन यामाध्यमातून ते सतत लोकांच्यावर बिंबवले जात आहे. त्यामानाने आपल्या धम्मप्रचार आणि प्रसाराचे काम खूप संथगतीने होत असल्याचे दिसून येते. किंवा जे होत आहे. त्याबाबत धम्मकार्य करणाऱ्या संस्था, संघटना आणि सन 1956 नंतरच्या भिक्खूंनी याबाबत अंतर्मुख होणे गरजेचे आहे.\nनागपूरला जात असताना मनाशी काही खूणगाठ बांधून गेले पाहिजे. नागपूरच्या ऐतिहासिक दीक्षाभूमीवर दीक्षा घेऊन आल्यानंतर 22 प्रतिज्ञा ग्रहण केल्यानंतर गंडे, दोरे, ताईत फेकून दिल्यानंतर त्यांनतर आपले आचरण शुद्ध बनविले पाहिजे. तरच त्या नागपूरच्या जाण्याला अर्थ राहील.\nआज बऱ्याच गावागावातून दिसणारे चित्र मन विषन्न करणारे आहे. लोक सकाळी विहारात जातात तर संध्याकाळी कुठल्यातरी देवळात जातात. काही ठिकाणी तर ज्यांनी अनेक वर्षे धम्मवर्ग चालविला अशी मंडळी आज पुन्हा हिंदू धर्माकडे वळलेली दिसतात. काहीनी तर बाबासाहेबांचे नाव दिल्याने अथवा जयभीम म्हटल्याने आपण सुरू केलेला धंदा, व्यवसाय चालणार नाही. म्हणून या उद्योग व्यवसायांना देवदेवतांची नावे देण्याचा धंदा केला आहे. त्यांचे हे वर्तन बाबासाहेबांच्या विचारांना तिलांजली देण्यासारखेच आहे. बाबासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा करणाऱ्या आणि जी मनुवादी विचारांची गढी उध्वस्त करण्यासाठी बाबासाहेबांनी जिवाचे रान केले ती गढी मजबूत करायला निघालेल्या सूर्याजी पिसाळांना हे कधी कळणार आहे कोण जाणे फक्त नागपूरला जाऊन येण्याने बौध्द होता येत नाही. त्यासाठी आचरण शुध्द हवे.\nहातकणंगले तालुक्यातील एका आमदाराने धम्मचक्र प्रवर्तनादिवशी त्या गावातील समाजमंदीरमध्ये त्रीसरण, पंचशिल ग्रहण करण्याचा कार्यक्रम सुरू असताना समोरच असलेल्या दगडांना नारळ फोडून आपल्या भावजयीच्या प्रचाराची सुरूवात करावी यापेक्षा दुसरी शोकांतिका कोणती \nआज उच्चशिक्षीत, नोकरवर्ग चळवळीतून बाहेर आहे. तर चळवळ करणाऱ्या कांहींचे आचरण शुध्द नाही. त्यामुळे समाजाची अवस्था अत्यंत विचित्र बनली आहे. त्यामुळे आता प्रत्येकाने जागृत झाले पाहिजे. अन्यथा विहारात आल्यावर नमोतस्स्‌ बाकी एरवी जसच्या तसं असे झाले तर आपली वाटचाल जयभीम बोलो और किधर भी चलो अशीच होत राहील.\n(विद्याधार कांबळे यांच्या ब्लॉग वरून साभार )\nक्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे...\nकार्यकर्ता बदनाम हुआ \"अण्णाजी\" तेरे लिये...\nमाता भगिनींनी बदलायलाच हवे....\nअंधानुकरण करू नका रे....\nइकडंबी अर्धा, तिकडंबी अर्धा.....\nती ऐतिहासिक बैलगाडी... डॉ. बाबासाहेबांच्या मिरवणुक...\nबुद्ध व्हा... शुद्ध व्हा....\n\"जयभीम\" म्हणजे जोहार नव्हे....\nभगवान बुध्द - नव्या प्रकाशाच्या शोधात....\nश्रीधर बळवंत टिळक हेच खरे ’लोकमान्य’\n' आता ओबीसी बांधव बुध्द धम्माच्या वाटेवर...\nडॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे दीक्षाभुमिवरील भाषण...\nअनिष्ट व अघोरी प्रथा विरोधी कायद्याचा मसुदा\nजादूटोणा विरोधी कायदा समजून घ्या...\nरमाबाई आंबेडकर नगर हत्याकांड...\nदैवी कण अस्तित्वात असुच शकत नाहीत...\nजयभीम के जनक बाबू हरदास....\nपद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड...\nबौद्ध तत्त्वज्ञानाचा अमीट ठसा...\nव्यवस्थेचा जय भीम. . . .\n\"विजयस्तंभ\"- अन्याय, अस्पृश्यतेविरुद्ध महारांनी पु...\nएक लढाऊ पत्रकार - राष्ट्रपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेड...\nबाबासाहेबांना अभिप्रेत बौद्ध धम्म आणि धम्मक्रांती....\nबौध्द धर्म म्हणजे जातीविरहीत समाजव्यवस्था...\n“बाबासाहेब” हे उपनाव कसे रुजले \nपहिले धम्मचक्र प्रवर्तन - आषाढ पौर्णिमा...\nशासनकर्ती जमात बणण्यासाठी काय करायला पाहिजे\nएक विद्रोही कवी...नामदेव ढसाळ....\nएक विद्रोही कवी... नामदेव ढसाळ.... नामदेव लक्ष्मण ढसाळ (जन्मः फेब्रुवारी १५, इ.स. १९४९ पुणे जिल्हा) मराठी दलित साहित्यातील परिवर्तन...\n बाबासाहेबांवरील काही निवडक कवींच्या कवितांचा संग्रह केलेला आहे, कविता वाचून स्फूर्ती आली पाहिजे हाच उद्देश...\nदेव देवळात नसते, देवळात पुजाऱ्याचं पोट असते...\nदेव देवळात नसते, देवळात पुजाऱ्याचं पोट असते..... एका गावात एक नवीन मंदिर बांधण्यात आले. त्यानिमित्त गाडगेबाबांना कीर्तनासाठी बोलावण्...\n काल सायंकाळी \" फेसबुक\" या सोशल वेबसाईटवर एका मित्राच्या \"ग्रुप\" मध्ये ...\nक्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे...\nक्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे... भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात अशा अनेक व्यक्ती आहेत की, ज्यांनी मोलाची कामगिरी बजावली, परंतु ते सर्व ...\nजमीन / मालकी हक्क / वारस विषयक हक्क काय आहेत \nजमीन/ मालकी हक्क/ वारस विषयक हक्क काय आहेत जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या प्रयोजनाकरीता जे रेकॉर्डस् ठेवले जातात त्यांना भुमि अभि...\nमिलिंद प्रश्न - भाग पहिला....\"नागसेन आयुष्मान रोहनची भेट\"...\nमिलिंद प्रश्न - भाग पहिला.... \"नागसेन आयुष्मान रोहनची भेट\"... \"मिलिंदपनहो\" म्हणजेच\" मिलिंद प्रश्न\" हा...\n जग बदल घालूनी घाव ���ांगून गेले मला भीमराव सांगून गेले मला भीमराव गुलामगिरीच्या या चिखलात\nएक वेदनामय दुपार.....आणि सोनबा येलवे.....\nएक वेदनामय दुपार.....आणि सोनबा येलवे..... 1939-1946 च्या काळात पनवेलच्या नाक्यावर घडून गेलेली ही वेदनामय, दारुण घटना.... हा का...\n१४ आक्टोंबर - धम्मचक्र प्रवर्तन दिन....\n१४ आक्टोंबर - धम्मचक्र प्रवर्तन दिन.... डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ आक्टोंबर १९५६ रोजी नागपूर येथील दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन...\nजिवाची बाजी लावणारा मी एक बाजीगर आहे...\nमनुवादाला विळखा घालणारा मी एक अजगर आहे...\nघेतला आहे आदर्श आता शिवबाच्या तलवारीचा...\nजतिवाद्याला गाडनारा मी एक भीम टायगर आहे..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.kolaj.in/published_article.php?v=pakistan-day", "date_download": "2019-11-22T00:15:09Z", "digest": "sha1:S57CEEHCFWPLT3QUFFBPJS3OMR26DFHG", "length": 24729, "nlines": 116, "source_domain": "www.kolaj.in", "title": "आज पाकिस्तानचा `टांग उपर` डे| Kolaj", "raw_content": "\nआज पाकिस्तानचा `टांग उपर` डे\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nगिरे तो भी टांग उपर ही म्हण समजून घेण्यासाठी आजच्या दिवशी पाकिस्तानमधे जायला हवं. आज ६ सप्टेंबरला तिथे डिफेन्स डे साजरा होतोय. १९६५ च्या युद्धात भारताने पाकिस्तानला खडे चारले, असं आपण मानतो. पण ते त्यांना मान्य नाही. ते हा दिवस दरवर्षी मोठ्या उत्साहाने विजयाच दिवस म्हणून साजरा करतात.\nभारताच्या ताब्यातून काश्मीर मिळवणं हा पाकिस्तानचा उघड अजेंडा आहे. हा निव्वळ अजेंडा नाही तर याचसाठी पाकिस्तानचा जन्म झाल्यासारखी त्या देशातील सरकार आणि सैन्याची वागणूक असते. या अजेंड्याच्या माध्यमातून पाक सरकार आणि सैनिक हे नागरिकांना वेगवेगळ्या इवेंटमधे अडकवत असतात. या इवेंटचाच एक भाग म्हणजे पाकिस्तान डिफेन्स डे.\nबरं हा दिवस साजरा करण्याचं निमित्त काय तर १९६५चं युद्ध. ६ सप्टेंबर रोजी भारतानं युद्धबंदीचा करार मोडून आपल्या हद्दीत घुसल्याचा दावा पाकिस्तान करतं. भारताच्या या कथित घुसखोरीचा आपल्या सैन्यानं सक्षमपणे सामना केल्याचाही त्यांना अभिमान आहे. १९९६ पर्यंत तर या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली जायची. नवाज शरीफ पंतप्रधान झाल्यानंतर ही सुट्टी रद्द करण्यात आल्याचं विकीपिडीयावर म्हटलंय.\nदरवर्षी या दिवशी पाक राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान देशाला संबोधतात. रावळपिंडी इथल्या पाकिस्तानी आर्मी मुख्यालयाच्या ठिकाणी डिफेन्स डेचा मुख्य कार्��क्रम होतो. देशभरातल्या मशिदीत यादिवशी विशेष नमाज अदा केली जाते. सैन्य दलातर्फे कवायती करत आपल्या शस्रास्रांचं प्रदर्शन केलं जातं. देशाची राजधानी रावळपिंडीत यादिवशी ३१ तोफांची सलामी दिली जाते. तर प्रांतिक राजधानीत २१ तोफांची. जिल्ह्याच्या ठिकाणी या युद्धात मृत्युमुखी पडलेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहण्याचे कार्यक्रम घेतले जातात.\nखरं तर या युद्धाची सुरवात पाकिस्ताननेच केली होती. काश्मीरवर हक्क सांगण्यासाठी पाकिस्तान एकही संधी सोडत नव्हता. यातूनच १९६५च्या एप्रिलपासून पाक सैन्य भारताच्या हद्दीत घुसखोरी करू लागलं. यासाठी पाकिस्ताननं टायमिंगही नेमका साधला होता, असं युद्ध अभ्यासकांनी नोंदवून ठेवलंय.\n१९६२ साली चीनशी झालेल्या युद्धात भारताचा पराभव झाला होता. देश या युद्धातून सावरण्याच्या प्रयत्नात असतानाच मे १९६४ मध्ये पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांचं निधन झालं. ‘नेहरूनंतर कोण’ हा संपूर्ण जगाला पडलेला प्रश्न निकाली काढत काँग्रेस पक्षाने लालबहादूर शास्त्री यांची पंतप्रधान म्हणून निवडलं. ९ जून १९६४ रोजी शास्त्रीजींनी देशाची सूत्रं हाती घेतली. भारत दुष्काळ आणि आर्थिक तंगीचा सामना करत असतानाच काश्मीरवर ताबा मिळवण्यासाठी पाकिस्तानच्या कारवायांना वेग आला. पुन्हा युद्ध देशाला परवडणारं नाही, असं शास्त्रीजींचं मत होतं. दुसरीकडं ‘ऑपरेशन जिब्राल्टर’ नावानं पाकिस्तान भारतात घुसखोरी करून ताकद जोखण्याचा प्रयत्न करत होता.\n२५ ऑगस्ट १९६५ ला पाकिस्तानी सैनिक भारताच्या ताब्यातील काश्मीरच्या हद्दीत घुसखोरी केली. पाकिस्तानच्या या ‘ऑपरेशन जिब्राल्टर’ मोहिमेत किती पाकिस्तानी सैनिक सहभागी होते याबद्दल अजून एकवाक्यता नाही. जवळपास ५,००० ते ३०,००० पाक सैनिकांनी यात सहभाग घेतल्याची नोंद आहे. काश्मिरी नागरिकांना ‘मुक्त’ करण्यासाठी हे ऑपरेशन असल्याचा दावा पाकिस्तानी इंटलेक्च्युअल्स आजही करतात. या घुसखोरीविषीय सरकार चुप्पी साधून होतं. ते त्याची जबाबदारीही घेत नव्हतं. पण यात पाकिस्तानी सैनिक मात्र यासंबंधीच्या वृत्ताला दुजोरा देताना दिसत होते, असं बीबीसीच्या बातमीत म्हटलंय.\nमात्र पाकिस्तानचे नेते आणि निवृत्त अधिकारी आजही या युद्धाची जबाबदारी आजही भारतावरच टाकतात. तेव्हाचे पाकिस्तानी अध्यक्ष जनरल अयूब खा��� यांचे पुत्र आणि संरक्षण सल्लागार गौहर खान यांनी युद्धाला ६० वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एनडीटीवीला दिलेल्या मुलाखतीत तोच आरोप केलाय. ते म्हणतात, ` पाकिस्तानी सैन्याचे सर्वोच्च कमांडर असलेल्या अयूब खान यांना युद्ध व्हावं असं वाटतं नव्हतं. भारतामुळं आम्हाला युद्धात पडावं लागलं. तरीही या युद्धात आम्ही निर्विवादपणे जिंकलो.`\nया युद्धाला नेमकी सुरवात कशी झाली याविषयी बीबीसीनं म्हटलं, की ३ सप्टेंबरला शास्त्रीजींनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावून पाकवर हल्ला करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं. त्यानुसार, ७ सप्टेंबरला पहाटे चार वाजता हल्ला करण्याचे निश्चित झाले. मात्र, पश्चिम क्षेत्राचे कमांडर इन चीफ लेफ्टनंट जनरल हरबख्श सिंह यांनी २४ तास अगोदर म्हणजेच ६ सप्टेंबरलाच पाकवर चाल करण्याचा निर्णय घेतला. ठरल्यानुसार, भारतीय लष्करानं चार बाजूंनी पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश केला आणि काही वेळातच भसीन, दोगाईच आणि वाहग्रियानवर ताबा मिळला. भारतीय लष्कर पाकच्या हद्दीत घुसेपर्यंत पाकिस्तानच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याचा थांगपत्ताही नव्हता.\nया युद्धात भारताचे २७६३ जवान शहीद, तर ८४४४ जवान जखमी झाले होते. २२० टँक आणि ३६ विमानांचे नुकसान झाले. १६०७ जवान बेपत्ता झाले होते. दुसरीकडं पाकिस्तानचे १२०० सैनिक मारले गेले, तर दोन हजार सैनिक जखमी झाले होते. १३२ टँक आणि १९ विमानांचे नुकसान झाले, असा दावा करत पाकिस्तानकडून या युद्धात आपलाच विजय झाल्याचा डांगोरा पिटला जातो.\nबीबीसीनं दिलेल्या माहितीनुसार, या युद्धात भारताचे जवळपास ३,००० जवान शहीद झाले. दुसरीकडे पाकिस्तानचे ३,८०० सैनिक मारले गेले. या युद्धात भारतानं पाकिस्तानच्या १८४० वर्ग किलोमीटर क्षेत्रावर ताबा मिळविल्याचा दावा केला, तर पाकिस्ताननं भारताच्या ५४० वर्ग किलोमीटर क्षेत्रावर ताब्याचा दावा केला.\n२२ सप्टेंबर १९६५ रोजी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या मध्यस्तीनं दोन्ही देश युद्धबंदीसाठी राजी झाले आणि ताश्कंद करार होऊन युद्ध संपलं. यात दोन्ही देशांकडून विजयाचा दावा केला जात असला तरी वास्तवात मात्र हे युद्ध अनिर्णीत राहिल्याचं मानावं लागेल.\nपंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी तत्कालीन लष्करप्रमुख जेएन चौधरी यांना विचारलं, ‘युद्ध आणखी काही दिवस सुरू ठेवलं तर भारत जि���केल’ यावर लष्करप्रमुख चौधरींनी भारताचा सर्व महत्वाचा युद्धसाठा संपत आला असून रणगाड्यांचंही मोठे नुकसान झाल्याचे सांगितले. वास्तवात मात्र भारतानं केवळ १४ टक्के युद्धसामुग्रीचाच वापर केला होता, असे बीबीसीनं आपल्या बातमीत नमूद केलंय.\nदुसरीकडं युद्धामुळं प्रचंड निराश झालेल्या जनरल अयूब खान यांनी मंत्रीमंडळ बैठकीत सांगितलं, ‘५० लाख काश्मिरींसाठी पाकिस्तान कधीच १० कोटी पाकिस्तानी नागरिकांचा जीव धोक्यात घालू शकत नाही.’\n ब्रिगेडिअर निवृत्त चित्तरंजन सावंत यांनी द क्विंटशी बोलताना सांगितलं, `कोण जिंकलं आणि कोण हरलं हे दोन निकषांवर ठरतंय. एक, चाल करणाऱ्यांचा उद्देश आणि दोन, त्यांना काय मिळालं पाकिस्तानला काश्मीर हवं होतं. त्यांना ते मिळालं का पाकिस्तानला काश्मीर हवं होतं. त्यांना ते मिळालं का तर त्याचं उत्तर नाही असं आहे. दुसरीकडं भारतानं मात्र आपली जमीन पाकिस्तानपासून सुरक्षित ठेवली.`\nपाकिस्तानातील सैनिकी घडामोडींचं वार्तांकन करणारे प्रसिद्ध पत्रकार ताहा सिद्दीकी यांनी एका लेखात म्हटलंय, ‘डिफेन्स डे हा पाकिस्तानी सरकार आणि सैन्य दलाच्या प्रचारतंत्राचा भाग आहे. स्वतःचं अस्तित्व शाबूत ठेवण्यासाठी डिफेन्स डे सारखे कार्यक्रम सरकार आणि सैन्य दलाला घ्यावे लागतात. देशाची प्रगतीसाठी पाकिस्तानी नागरिकांनी अशा भ्रामक प्रचारापासून दूर राहिलं पाहिजे. भारत आणि पाकिस्तानमधील संबंध सामान्य व्हायचे असतील तर अगोदर डिफेन्स डेमागील सत्य जाणून घ्यायला हवं.’ असं सांगणाऱ्या सिद्दीकींना पाकिस्तानने हद्दपार केलं नसतं तरच नवल. ते आता फ्रान्समध्ये वास्तव्यास आहेत आणि सेफन्यूजरूम्स या दक्षिण आशियातील पत्रकारांसाठी कार्यरत वेबसाईटचे संस्थापक आहेत.\n१९४८ किंवा १९७१ सालचं बांगलादेश युद्ध सपाटून हरल्यामुळे पाकिस्तानकडे तोंड दाखवण्यासारखं काहीच नाही. त्यामुळे त्यातल्या त्यात दिलासा आहे तो १९६५च्या युद्धाचाच. जागतिक दबावामुळे ताश्कंद करार करावा लागल्याने हे युद्ध अनिर्णित मानलं गेलं. त्यामुळे आज डिफेन्स डे करण्याची संधी पाकिस्तानला मिळालीय.\nइलेक्टोरल बॉण्डमुळे मोदी सरकारच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह\nइलेक्टोरल बॉण्डमुळे मोदी सरकारच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह\nइंदिरा गांधीः गुंगी गुडिया ते देशाची दुर्गा\nइंद���रा गांधीः गुंगी गुडिया ते देशाची दुर्गा\nकॉमन मिनिमम प्रोग्रामः सत्तेसाठी एकत्र यायचं की विकासासाठी\nकॉमन मिनिमम प्रोग्रामः सत्तेसाठी एकत्र यायचं की विकासासाठी\nकलम ३७० रद्द केल्यानंतर काश्मीरमधला शेतकरी कोलमडलायः राजू शेट्टी\nकलम ३७० रद्द केल्यानंतर काश्मीरमधला शेतकरी कोलमडलायः राजू शेट्टी\nइलेक्टोरल बॉण्डमुळे मोदी सरकारच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह\nइलेक्टोरल बॉण्डमुळे मोदी सरकारच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह\nतंत्रज्ञानाच्या युगात अश्मयुगातल्या मानवी मेंदूचं काय होणार\nतंत्रज्ञानाच्या युगात अश्मयुगातल्या मानवी मेंदूचं काय होणार\nफारुख इंजिनिअर बीसीसीआयच्या कारभारावर बोलले, त्यात चूक काय\nफारुख इंजिनिअर बीसीसीआयच्या कारभारावर बोलले, त्यात चूक काय\nश्रमिक कष्टकऱ्यांचा आवाज लोकशाहीर द ना गव्हाणकर\nश्रमिक कष्टकऱ्यांचा आवाज लोकशाहीर द ना गव्हाणकर\nइलेक्टोरल बॉण्डमुळे मोदी सरकारच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह\nइलेक्टोरल बॉण्डमुळे मोदी सरकारच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह\nकॉमन मिनिमम प्रोग्रामः सत्तेसाठी एकत्र यायचं की विकासासाठी\nकॉमन मिनिमम प्रोग्रामः सत्तेसाठी एकत्र यायचं की विकासासाठी\nभाजप-शिवसेनेकडून युती तोडण्याची अधिकृत घोषणा टाळण्यामागची चार कारणं\nभाजप-शिवसेनेकडून युती तोडण्याची अधिकृत घोषणा टाळण्यामागची चार कारणं\nराष्ट्रपती राजवट हे राजकीय पक्षांचं नाही तर राज्यपालांचं अपयश\nराष्ट्रपती राजवट हे राजकीय पक्षांचं नाही तर राज्यपालांचं अपयश\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nअशोक गेहलोतः हारकर जितनेवाले को जादूगर कहते हैं\nअशोक गेहलोतः हारकर जितनेवाले को जादूगर कहते हैं . . .\nसरदार पटेल पंतप्रधान झाले असते तर\nसरदार पटेल पंतप्रधान झाले असते तर . . .\nट्रोलिंगची विकृती किती इंचात मोजायची\nट्रोलिंगची विकृती किती इंचात मोजायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.matrubharti.com/book/read/content/19873074/ek-aahe-aniket-baalkatha", "date_download": "2019-11-22T01:01:54Z", "digest": "sha1:F4EUCC42TFUBMQMRVFNCMVRTZXJZAW45", "length": 107217, "nlines": 443, "source_domain": "www.matrubharti.com", "title": "एक आहे अनिकेत - (बाल कथा) in Children Stories by Sanjay Yerne books and stories PDF |एक आहे अनिकेत - (बाल कथा)", "raw_content": "\nएक आहे अनिकेत - (बाल कथा)\nएक आहे अनिकेत - (बाल कथा)\nशिक्षणाची संकल्पना बदलली, आनंददायी शिक्षणातून गंमत जंमत खेळागत शिक्षणाची धुरा सुधारण्यात आली. मी प्राथमिक शिक्षक मनानेच झालो. लहान असतांना वाटायचं, सर, आपल्याला शिकवतात म्हणजे ते किती हुशार असतात बरे त्यांना खूप ज्ञान असेल नाही का त्यांना खूप ज्ञान असेल नाही का हया बालपनातल्या न उमजलेल्या गोष्टीनेच शिक्षकी सेवेचं व्रत स्वीकारायचं ठरलं. पण सुरवातीला जो उत्साह, उमेद या सेवेत होती तो उत्साह पुढे टिकला नाही. शिक्षण सेवा न राहता व्यवसायाचं स्वरूप बनले. राजकीय शासकीय प्रणालीने शिक्षणाचा विकास करतांना त्यात भरपूर सुधारणा घडवल्या. पण कार्यकुशलता नसणे, स्वार्थ, हेवेदावे हयातून गंभीर बाबी दिसू लागल्या. प्रशासनही हयाला जबाबदार धरावं काय हया बालपनातल्या न उमजलेल्या गोष्टीनेच शिक्षकी सेवेचं व्रत स्वीकारायचं ठरलं. पण सुरवातीला जो उत्साह, उमेद या सेवेत होती तो उत्साह पुढे टिकला नाही. शिक्षण सेवा न राहता व्यवसायाचं स्वरूप बनले. राजकीय शासकीय प्रणालीने शिक्षणाचा विकास करतांना त्यात भरपूर सुधारणा घडवल्या. पण कार्यकुशलता नसणे, स्वार्थ, हेवेदावे हयातून गंभीर बाबी दिसू लागल्या. प्रशासनही हयाला जबाबदार धरावं काय वडयाचे तेल वांग्यावर... कदाचित यामुळेच मी हिरमुसायचा....\nतन्मयतेतून मी मनातल्या भावनांचा अंतरंगाचा विचार करतोय. नव्या कल्पना राबवण्याचा प्रयत्न करतोय. कथा, कविता, कादंबरी, लेख खूप काही मनात येतं ते लिहीतोय. बरचसं लेखन पडून राहिलं. त्याला कारणही तशीच.... आर्थिक बाब, आम्हासारख्या उकीरडयावर दारिद्रय घेवून जन्माला आलेल्या व्यक्तीला तर नेहमीकरीताच... माझ्याच समस्या गंभीर तर इतर भारतीय बांधवाचं, विद्याथ्र्याचं काय \nहयातूनच मी एक आहे अनिकेत या बालकथेचं लेखन केलं. अनिकेत माझा विद्यार्थी, त्याचे गुणकौशल्य, स्वभाव चांगुलपणा हयाचं सर्वांनीच कौतुक केलं. मी ही त्याचं बारकाईने निरीक्षण केले. त्याला बोलंकं केलं. गट्टी जमवीली आणि त्याची कहानी त्याच्याच शब्दात मांडण्याचा हा प्रयत्न....\nइथल्या कथापूर्ण बाबी प्राथमिक शिक्षण काळातील मोजकयाच घटना घेवून चित्रित झाल्या आहेत. उद्देश हाच की इतर विद्याथ्र्यांमध्ये नवगुण, चांगुलपणा यावा. नवे विचार, नवे ज्ञान, नवी दृष्टी, नवी दिशा त्यांना लाभावी. त्याच्या आई बाबांनी शाळेती��� शिक्षकांनी बरचसं सहकार्य केलं. त्याच्या मित्रांनीही त्याबाबत बरच काही सांगीतलं. याचमुळे एका इवल्याशा जीवाचं चरित्र कथारूपाने बालकांसमोर ठेवीत आहे.\nबालकांना पालकांना काहीतरी चांगलं मिळावं. नवी दिशा व सृजनशिलता निर्माण होण्यास्तव आपणा सर्वाकरीता एक आहे अनिकेत रूपी एका अर्धवट जीवनाची अर्धवट कथा.......\nस्मृतीशेष माझा मानद भाऊ\nयांच्या स्मृतींना.... सादर अर्पण....\nलेखक... संजय येरणे. 94041210981\nमी अनिकेत, माझ्या हद्यातील आर्त भावनांचा विचार करीत असतांना माझं मन सैरभर धावू लागलं. तशातच अंकुरातून फुटलेली अनुभवांती मी आपणासमोर मांडतोय.....\nपण मित्रांनो, मी म्हणजे कोण त्याचा विचारही तुम्ही करू नका. मी कुणीही नाही. शरीराने, हाडाने, मासाने, रचलेला एक सांगाडा एवढेच. मी जेमतेम बारा-तेरा वर्षाचा तरीपण माझ्या मनात खुप विचार येतात. माझ्या मनातील विचार भावना तुम्हासही कळाव्यात असं मला नेहमी वाटतं. साहजिकच आहे ते. कारण तुम्ही माझे स्वकीय, गुरूजनांनी शिकवलेलं एक वाक्य मला आठवतं. “ हे विश्वची माझं घर” .\nमग मला तुम्हाला सांगण्याचा हक्क आपोआप प्राप्त झालेला आहे. असच मला वाटतं.\nमी खुप मोठा आहे, छे असला विचार कधी तुम्ही करू नका असला विचार कधी तुम्ही करू नका अगदी माणसानं मधमाशी सारखं व्हावं. असाच प्रयत्न मी माझ्या जीवनात करणार आहे.\nआमचं घर बाबा, आई, आजी, दादा आणि मी, बस एवढंसच त्यांनीच मला दिशा दिली. मला मात्र दशा कधी अनुभवायला मिळाली नाही. तरीपण खुप काही कळलय मला. माणसाने अंर्तमुख व्हायला पाहिजे. ऐकुन घ्यायला पाहीजे. आणि विचार करायला हवा. एवढच आजतागत कळलं.\nथोर आता कुणीही बनू शकत नाही. पण थोरांच्या पायातील धुळीचा कण बनायचं, असा निर्धार करायला हवा.\nसराकडून ऐकलं होतं. त्यावर विचार करू लागलो. आजतागायत विचार चालू आहे. अनंत आसमंतात विचारांच अफाट चक्र फिरतच राहणार. कधी कदाचित एखाद्या चक्रव्युहात हा मानवी देह अडकणार. अभिमन्यू अपयशी ठरला, पण मित्रांनो आपल्याला आधुनिक जीवनाचं चक्रव्यूह भेदून काढायचं आहे....\nमी अगदी आंनदांने उडया मारल्या. माझं मलाच कळत नव्हतं. आनंदाला उधान आलं. पण “विजयाचा आनंद संयमानं घ्यायला पाहिजेत” असं सुद्धा मी सुविचारातून शिकलो आहे.\nआई मला गोलूच म्हणायची नेहमी, छान वाटतं नाही का हे नाव मात्र बालपणी बरं वाटतं मात्र बालपणी बरं वाटतं मोठं झाल्यावर कु���ी गोलू म्हटलं तर. जाऊ दे, आतापासुन कशाला विचार करायचा.\n तर विसरलोच होतो. अगदी आनंदात असच सारख विचार येतो.\nआईने मला बोलावलं. मी आईकडे धावतच गेलो. किशोर मासिक उघडून दाखविलं. मला मात्र काहिही कल्पना नव्हती ना बघतो तर काय त्यात माझा छापून आलेला फोटो आणि माझा अनुभव.\n“एकदा मी रस्त्यानी जातांना एक लहान मुलगी वाटेतच पडली. पण तीला कुणीही उचलत नव्हतं. ती रडत होती. माझं मन गहिवरल, त्या मुलीस उचलून तिच्या आई वडीलाकडे नेलं. त्यांनी मला शाबासकी दिली.”\nएवढच छोटं अनुभव, पण पहिल्यांदाच आनंदाश्रू माझ्या डोळयातून तरळले, आपला फाटो अगदी अल्पवयात शुल्लकशा कारणामुळे छापुण येईल असं कुणाला वाटतं मी ही त्यातलाच समजा.\nमी हुशार आहे, असं सारेच म्हणतात. एवढच नाहीतर सर्व शिक्षकवृंदाचं माझ्यावर अपार प्रेम आहे. त्यालाही कारण आहे बरं का\nमी माझ्याच मॅडमचा मुलगा. मग कौतुक होणार नाही तर काय पण मला मात्र ते कौतुक नको आहे. आपल्यात गुण असतिल तरच कौतुक व्हावं जावू द्या पण मला मात्र ते कौतुक नको आहे. आपल्यात गुण असतिल तरच कौतुक व्हावं जावू द्या मला मात्र यातलं काहिच कळत नाही. बरं मला मात्र यातलं काहिच कळत नाही. बरं बाकीची शाळेतली मुलं हुशार नाहीत का\nमाझं गाव अगदी छोटसं, चार पाच गावची मुलं शिकायला येतात. काही मुलं तर अगदी माझ्यापेक्षाही हुशार, माझे मित्र, माझे संवगडी खुप-खुप मजा येते शाळेत. तशी फार मोठी आहे हं माझी शाळा\nपण त्यांचं कौतुक व्हायला पाहीजे, होते सुद्धा आमच्या शाळेतील माझ्याच गुरूजनाकडून. पण मला मात्र थोडासा जास्तच भाव मिळतो.\nमी अंर्तमुख होवून विचार करतोय. सरांनी प्रार्थनेच्या वेळेस विद्याथ्र्यांना माहिती दिली. मुलांनी टाळयाच्या गजरात स्वागत केलं. पण विचाराचं अफाट चक्र माझ्या डोळयात गुफंत चाललं होतं.\nमाझ्या शाळेला आजतागत मिळालेला पहिलाच बहुमान होता तो. साऱ्यानी माझं कौतुक करावं नाही तर काय पण मला वाटतं, आपण असेच घडत गेलो पाहीजेत. अगदी कुभांराच्या भट्टीतील मडक्यागत, आपल्याला आकार मिळावा, मला आकार मिळायला सुरवात झाली असच वाटतं. पण आपणही उन्मादाच्या प्रवाहात वाहून न जाता विजयाचा आनंद संयमानं घ्यायला हवा. मी अगदी असाच आहे.\nसर आईजवळ नेहमी म्हणतात. “भावनाशिल, संयमशिल, विवेकी आहे तुमचा मुलगा \nमला तरी कुठं कळतं यातला अर्थ, का तर आम्ही खेडयातली मुले, शहरातील मुलाइ��पत अनुभव संस्कार कुठं मिळतात आम्हाला.\nपरिस्थीती त्याला कारणीभूत ठरतेय. हं आठवलं म्हणून सांगतोय.” माझे संवगडी खुप गरीब आहेत हो काही. ज्यांना धड कापडच काय आठवलं म्हणून सांगतोय.” माझे संवगडी खुप गरीब आहेत हो काही. ज्यांना धड कापडच काय खायलाही मिळत नाही. अशा परीस्थीतीत जगणं, कुठून पुरवायच्या सोयीसुविधा. खुप तारांबळ होते ना त्यांची”\nकधी आई-बाबा बोलत असतात हया विषयावर, काहीतरी समजलं तेवढं ऐकुण घ्यायचा मी....\nमाझ्या नावावर अचानक मनिऑर्डर आली. फक्त पन्नास रूपये मानधन, मला कुठं कळत होतं यातलं. मी आईस दाखवली. तेव्हा कुठं कळलं. मासिकात लिहलेल्या सदराकरीता मला मिळालेलं ते पहिलच मानधन. मी जाम खुश झालो.\nआज मला शाळेत कधी पोहचतो याचच वेड लागलं होतं. तशी मी तयारीही लवकर केली. पण शाळेत जाताच हिरमुसलो. आमच्या शाळेत मोठी-मोठी वडाची झाडं आहेत. निसर्गाच्या मुर्तीमंत छायेत वसलेली ती आमची शाळा. हया शाळेतील ती खुप जुनी एकोणवीस झाडं आमच्या स्वातंत्र्य पुर्व काळातील गुरूजनांनी लावली म्हणतात. त्यांची अपार सावली आज आम्हाला अनुभवायला मिळते आहे.\n झाडं लावतात कुणीतरी आणी फळ मिळते दुसऱ्याना.”\nरस्त्याकडे एकटक पाहात होतो. पण सर लवकर आलेच नाहीत. मला मिळालेल्या बक्षिसाची माहीती सरांना कधी सांगतोय हयाचाच विचार करीत होतो. लगेच माझ्या मित्रांनी मला खेळायला हाक दिली. पण कुठलं मन रमतं खेळण्यात. मी अजिबात खेळायला गेलो नाही. प्रार्थना झाली तरी सर आलेच नव्हते. मी मात्र गप्प....\nतास सुरू झाला नी सर आले. तेव्हा कुठं मला बरं वाटलं. सर येताच आईने त्यांना कल्पना दिली. पण मला कुठं माहित होतं ते.\nसर वर्गात येताच सरांच्या जवळ जावून मी म्हटलं, “ सरजी, मला पन्नास रूपयाचं मनिऑर्डर मिळालं”\n“ आपण ते मासिकात लिहलं होतं त्याबद्दल”\nमी थोडसं घुटमळलो, सरांशी अशा स्थितीत कसं बोलायचं.\n“ सरजी हे सारं घडलं ते कुणामुळं घडलं माहितेय का\nसर किंचीतसे हसले, मीही प्रसन्नपणे हसलो.\nत्याच तासाला सरांनी विद्याथ्र्यांना सांगितलं\n''तुम्हीही असच सुदंर लेखन, वाचन करा”\nमाझं पुन्हा विद्याथ्र्यांनी तीन टाळयांनी स्वागत केलं. मी मात्र सुखावलो होतो. यशाने, अगदी रसाळ फळागत.\nसर नेहमी म्हणतात, \"अवांतर पुस्तकाचं वाचन करा, माझा विद्यार्थी जेव्हा माझ्यापेक्षा खुप मोठा होईल तेव्हा कुण्या शिक्षकाला धन्य वाटणार नाही.”\nएकदा तर चक्क सरांनी सातवीच्या विद्याथ्र्यांना निरोप देण्याप्रसंगी विद्यादानाची भिक मागितली. मला कळतय, आपल्या विद्याथ्र्यांकडून किती अपेक्षा असतात सरांच्या. पण आमच्या खेडयातल्या मुलांना, पालकांना समजेल तेव्हा ना\nकधी कधी वाटतं खुप शिकावं, खुप मोठं व्हावं. अगदी द्रोणाचार्यापेक्षाही धनुर्धर, अर्जुन शिष्य म्हणुन मोठा झाला ना\nमला माहीत नाही माझ्या प्रारब्धात काय दडलय ते.\nसर घरी आले तेव्हा सरांना मी म्हटलं, “सरजी, मी या पैशाचं काहितरी खावू घेवू.”\nतसं सरांनी मला मित्रच मानलं होतं. सर माझ्याशी मित्रत्वाने बोलायचे. सुरवातीला मी सरांशी बोलतांना लाजायचा. पण आता इतरापेक्षाही सरांशी मी मनमोकळया गप्पा मारीत असे. माझ्या घरच्यानांही माहित होतं.\n आज चतुर्थी, गणपतीचा दिवस, किती छान भाग्यवान दिवस ठरला तुझ्यासाठी, बेट्या आपण या पैशाचं खाऊ घेवू म्हणतोस. तुझ्या जीवनातली पहिली कमाई, आज देवाजवळ ठेवायची, पुजा करायची, आणी म्हणायचं देवाला, अशिच सदबुद्धी दे खुप मोठा होवू दे.”\nसर जातांना म्हणाले, “पहिली कमाई खर्च करायची नाही हं अशीच आठवण म्हणुन जपुन ठेव. आपल्याला सदैव प्रेरणा देत असते ती. मी सुद्धा आठवीत असतांना काम करून कमविलेले पाच रूपये देवाजवळ ठेवले होते.”\nसरांनी मला समजावलं, खुप काही कळतं सरांच्या बोलण्यातलं. मी आत्ताही ते पन्नास रूपये जपून ठेवलेत आईसाक्ष \nएके दिवशी आईला म्हणावे की म्हणू नये असाच प्रश्न पडला. पण विचारल्या शिवाय कुठं मन रमतं.\n“ आई, एक गोष्ट विचारू का गं\n“ अगं, आज की नाही आपल्या एका सरांनी त्या प्रफुल्लला शाळेत गाडी पुसायला सांगीतली. त्यानेही मोठया आनंदाने ती गाडी स्वच्छ केली. पण सरांचं बरोबर आहे का गं हे आम्ही मुलं शाळेतली बरीच काम करतो, करायलाही पाहीजेत. पण सरांनी गाडी पुसायला लावणं मला नाही पटत ते......”\nआई हसली कदाचीत मी विचार करतो म्हणून असेल.\n“ अनिकेत प्रत्येक गोष्टीवर विचार करावा लागत नाही. काही लोकांचं आचरण, स्वभाव वेगवेगळा असतो, जाऊ दे, आपल्याला काय करायचयं\nमी मात्र गप्प बसलो, पण मला नाही पटत गरीबांना कुणी वाकवणं, कुणावर अन्याय करणं, आपण तरी का म्हणुन मुकाटयानं सहन करायचं. आपल्यावर कुणाची तरी कृपादृष्टी असावी या करीताच काय मला नको ते लाच्छनास्पद जीवन. बरं मला नको ते लाच्छनास्पद जीवन. बरं तो मुलगा गरीब आहे म्हणुणच त्या��ा सांगीतलं. मी मॅडमचा मुलगा आहे, मग मला का नाही सांगीतलं ते काम तो मुलगा गरीब आहे म्हणुणच त्याला सांगीतलं. मी मॅडमचा मुलगा आहे, मग मला का नाही सांगीतलं ते काम\nखुप राग येतो केव्हा-केव्हा, तशी आई म्हणते सुद्धा, “तुला खुप राग येतो केव्हा-केव्हा.”\nमलाही कुठं कळतं, असं का घडतं ते\nआईची माया अपरंपार असते. कथा, कविता अनेक पुस्तकातून वाचायला मिळालं. सरांनी मला सानेगुरूजीचं ‘श्यामची आई’ पुस्तक वाचायला दिलं. मी भराभरा ते पुस्तक वाचुण काढलं. किती चांगली होती ना श्यामची आई\nपहिल्यादांच कळलं मला, साने गुरूजी त्यातुळेच घडलेत. पण मी माझ्या आई बद्दल काय सांगावं\nमाझी आई सुद्धा अगदी तशीच प्रेमळ, मायाळू, दयाळू आहे हो ती शिक्षिका आहे म्हणुणच असेल तिचा स्वभाव.\nमाझ्या आईचं डोकं दुखणं नेहमीचच. त्यामुळे आईची तब्येत वारंवार बिघडत असते. तेव्हा आईचं घरकाम करणं, डोकं दाबुन देणं, सारं काही काम मीच करतो. मला सुद्धा आईला मदत करणं आवडतं. आईला नाहीतर कुणाला मदत करायची आई, बाबामुळे आपण या जगात जगतोय. माझीच आई मला जन्मोजन्मी मिळावी कुणाला बरं वाटणार नाही\nकधी-कधी आई माझ्यावर रागावते, पण माझ्याच भल्यासाठी ना\nमी विद्यार्थी आहे, शिकतोय. पण शिकत असतांना किती अनुभव येतात नाही का सर आम्हास नवनवीन माहीती देतात. प्रत्येकच गोष्ट लक्षात राहात नाही. पण प्रत्येकच बाबी कालानुसार आठवतात. माझं बालपण, बालपणीचं शिक्षण अत्यंत मजेशिरच गेलं. अगोदरच सांगितल्याप्रमाणं.\nसर्वांनी भरभरून माझ्यावर प्रेम केलं. त्यामुळेच असेल, मी मात्र सामान्य होवून जगतोय. मी काही एवढा हुशारही नाही. सर नेहमी म्हणतात, तू प्रगती करावीस. सारं काही लक्षात येतं. दरवर्षी माझा पहिला नंबर ठरलेलाच. शाळेत मी सर्वांशी मिळुन राहतो. एकदा आम्हाला सरांनी मेलजोल प्रक्षिक्षणाबाबत माहिती लिहायला सांगीतली. सारं काही खरं-खरं लिहायचं होतं. नाव, पत्ता, अत्यंत जवळचे मित्र असं सारं काही.\nमला छंद चित्रकलेचा, चित्र काढणं मला फार आवडतं. थोडंफार चांगलं चित्र काढता येतं. सर्वाशी प्रेमानं चांगलं वागणं हा माझा जीवन उद्देश, असही मी त्यात लिहलं. मला मात्र डॉक्टर व्हायचं आहे असच वाटतं.\nसरांनी म्हटलं “ डॉक्टर व्हायचं ना मग इंग्रजी, विज्ञान अगदी सुरेख जमायला पाहिजेत.”\nत्याप्रमाणे मी प्रयत्न करतोय.\nसर कधी रागावतातही, पण सर मला कधी मारीत नाहीत. का बरं असेल मला अजुनही समजलं नाही. पण एकदा सरांनी मला छडया मारल्यात. हातावर वळ आलेत मला काहीएक वाटलं नाही. की माझी तक्रारही नाही.\n‘आपल्याला आईवडील नाही का मारीत\n‘आपण कुठतरी चुकतो म्हणुनच ना\n सरांनी मारलं तर बिघडलं कुठं आपल्या भल्यासाठीच सांगीत असतात ना आपल्या भल्यासाठीच सांगीत असतात ना\nसरांनी कधी एखाद्या मुलास मारलं तर काही मुलं शिव्याही देतात. मला सारं काही कळतं. इतका राग येतो की नाही वाटतं त्या मुलांचा गळा दाबुन टाकावं....\nआईला म्हटलं, ‘आई गं, सरांनी त्या संदिपला मारलं तेव्हा तो शिव्या देवू लागला. मला खुपच राग आला. दुसऱ्या सरांनी कुणाला बोलले, कुणाला मारले किंवा इतर सरांना कुणी शिव्या दिल्या तरी मला एवढं काही वाटणार नाही. पण आमच्या सरांना कुणी शिव्या दिल्या ...........\n“ अनिकेत एवढं राग येवू देवू नये, सरांनी मुलांना मारणं, मुलांनी सरांना शिव्या देणं, त्यात एवढं विशेष काय आहे\n मला किंवा सरांना कुणी शिव्या दिल्या तर कुणाला मारू नकोस. जर का मी एखाद्या मुलास मारलं तर मला मुलं शिव्या देत नसतिल का याचा विचार केला का कधी याचा विचार केला का कधी\nआईचं म्हणणं अगदी बरोबर होतं. तेव्हापासुन मुलांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचा. राग-लोभ तर चालायचच.\n'उंच भरारी चंद्रावर घ्या\nव्हा तुमचे तुम्ही एकलव्य \nमला कळतय आपणास उंच भरारी घ्यायची आहे.\nआपला गुरू कुणीही असेल त्यांच्यावर श्रद्धा असावी, गुरु पुज्य असावा. स्वतःच एकलव्य बनायचं. माझं स्वप्न कधी तरी पुर्ण व्हावं........\nमी पहिल्या वर्गात असतांना माझी आईच मला शिकवायची. मला आठवतं, मी वर्गात खुप मस्ती करायचा मला इतरासारखी भिती वाटत नव्हती. पण मी खुप खोड्या करतो. म्हणुन मुलं आईला सांगायची. आई माझ्यावर रागवायची, मारायची सुद्धा, मी हिरमुसून जायचा. नंतर आई वर्गात नसली की जशास तसं वागायचा. माझ्यामुळं आई त्रासायची, आई मला घरी समजावून सांगायची.\n“वर्गात मस्ती करू नये, सर्वांशी भांवडागत मिळून मिसळून राहायचं, मी तुझी घरी आई आहे. वर्गात मला मॅडमच म्हणायचं. विसरू नकोस हं” असं नेहमीचं सांगणं.\nबालपणीच्या आठवणी किती मस्त असतात नाही का आपण कितपत चुकलो याचा विचार भविष्यातच करतो. चुकतांना चुक कळत नाही. चुक कळली तरी आपण त्या चुकापासून वळत नाही. सर्वाच्या बाबतीत नेमकं असचं घडतं.\nमी दररोज शाळेत जायचा. मला चांगल्या प्रकारे लिहत��, वाचता येत होतं. तेव्हा आठवी-दहावीचे वर्ग आमच्याच शाळेत भरायचे. मुख्याध्यापक मा. भुजाडे सर होते. त्यांना मी खुप आवडायचा. ते नेहमी माझं लाड करायचें मी कुठेही असलो तरी ते मला बोलावून काहितरी विचारायचे. आणी नेहमी चाकलेट घेवून दयायचे. त्यांनी मला खुप लाडावलं. नेहमी चॉकलेट घेवून दिलेत. मी सरांकडे जायचा, त्यांना नेहमी चॉकलेट घेऊन मागायचा. आईला माझं वागणं बरं वाटलं नाही. आईनी मला तर एके दिवशी चक्क बदडवूनच काढलं.\nमी रडत-रडत एका कोपऱ्यात दडलो. मला तरी कुठं समजायचं. मी एवढासा चिमुकला जीव, आता मला चांगली समज आली.\nआई म्हणते, ‘तू असं करायचा, तसं वागायचा.’\nकिती हसू येतं आपलं बालपणीचं वागणं ऐकुण, मी विचार करतो त्याबाबत....\nतसं पाहता शाळेतली सर्व शिक्षकवृंद माझं लाड करायची. आता बऱ्याच सरांच्या बदल्या झाल्यात. मी सहावीत असतांना बऱ्याच वर्षा नंतर चंद्रपुरच्या बसस्टॉपवर भुजाडे सर मिळाले. त्यांनी मला गोलू म्हणुन मला आवाज दिलं. मला वाटलं इथं मला गोलू म्हणुन कोण बोलावणार\nमागे वळून बघताच सर दिसले. त्यांनी मला जवळ घेतलं.\n‘ किती मोठा झालास रे गोलू\nमी सरांना पाहताच भारावून गेलो. सरांना काय वाटलं ते मला कसं काय कळणार पण त्यांनी माझी पप्पी घेतली.\n“ चल आता तुला चॉकलेट घेऊन देतो, तुला चॉकलेट फार आवडते ना\nसर हसायला लागले, मी लाजलो आणी म्हटले,\n“ मी आता चॉकलेट खात नाही.”\n“ बरोबर आहे, मोठा झालास ना आता कसं खाणार बाबा चॉकलेट.”\nमला सरांनी चॉकलेट घेवून दिलं. मी नको म्हणतच राहिलो. मला चॉकलेट घ्यावच लागलं.\nमी भारावलो, जाणाऱ्या एस.टी. कडे पाहातच राहीलो. विचार करतोय अजुनही भुजाडे सर कधी तरी भेटतील. मला कवटाळून घेतील. मोठं झाल्यावरही मला चॉकलेट घेऊन देतील. त्यांच्या प्रेमाने मी मोहित होणार, अगदी पावसाच्या तुषारागत... मी त्यांना चरणवंदन करणार. पण काय माहित कधी भेट होणार सरांची....\nउन्हाळयातील परीक्षा संपल्या. परीक्षा आली की नुसता वैताग वाटतो. मलाही कंटाळा यायचा. सारखे आई, बाबा अभ्यास कर म्हणुन ओरडायचे. मन नसतांना अभ्यास करणं जीवावर यायचं. तसं पाहता मी खुप अभ्यास करायचा. पण एखाद्या वेळेस खेळावं वाटलं तरी त्यालाही नकार. मी कंटाळायचा वाटायचं घर सोडुन कुठं तरी जावं मी लहान होतो ना म्हणुन कदाचित कशाचाही विचार न करता माझ्या मनात असले विचार यायचे.\nपरीक्षा संपली की मजाच मजा, खुप खेळायला फ���रायला मिळते. मामाच्या गावला जायला मिळते आणि अभ्यासाला सुट्टी, आता सांगा कुणाला बरं उन्हाळा आनंदाचा वाटणार नाही. उन्हाळयातील ऊन दररोज तापायची. तरीपण उन्हात खेळणं आम्हा मुलांना काही मोठी गोष्ट नाही.\nएकदा उन्हात खेळतांना दादाचं नी माझं भांडण झालं. अशी मस्ती करतानांच मला खुप जोरात लागलं. मी जोराने मोठया आवाजात रडू लागलो. मला राहवेना, इतक्यात आई आली. माझं रडणं ऐकुन आई त्रासली. माझं रडणं काही थांबेना. पाहता-पाहता आई काठीने बदडायला लागली. मला आईचा खुप राग आला. मी तिथुन रडतच उठलो. आईला म्हणालो,\n“ आता या घरात मी राहणारच नाही.”\nतेव्हाच सायकल घेवून बसस्टॉपकडे रडतच जायला निघलो. मला आई-बाबानी कुणीच अडवलं नाही. पण दादा मला माझ्या मागे मला पाहायला आला. त्याने घरी चालण्यासाठी मला ओढत नेलं.\nपण मी आता कुठं जाणार होतो मी रडतच आपल्या अटीवर कायम राहिलो. दादा माझं नकार ऐकुन त्रासला, निघुन गेला. मी बऱ्याच वेळपर्यंत तिथं रडत होतो. सांयकाळी घरी हिरमुसून परतलो. आई-बाबानी माझ्याकडे बघीतलं. पण मला काहीही म्हटलं नाही.\nमाझं राग पाहुन हसले, मलाही हसुही आलं. खुप जोराची भुख लागली होती ना\nमला सरासोबत विज्ञान प्रदर्शनीमध्ये सहभागी व्हायला जायचं होतं. प्रदर्शनीला जाण्याकरीता माझी निवड झाली. हे माझं सुभाग्यच ठरलं. गांडूळ खत बायोगॅस प्रकल्प मी सरांच्या मार्गदर्शनात तयारही केलं. सरांच्या घरी मला प्रकल्प बनवण्यास सरांनी मदत केली. दुसऱ्या दिवशी मी नारंडा येथे प्रयोग मांडला. मी तयार केलेलं प्रयोग तसं फार आकर्षक होतं असं मला वाटलही नाही. पण विद्याथ्र्यांना समजण्यास फार सोपा होता.\nप्रर्शनीत इतर शाळेतील विद्यार्थी प्रयोग बघण्यास येत होती. काही प्रश्न विचारायची, माहिती विचारायची, काही मला माहितच आहे म्हणुन खोडया करायची. इतर शाळेतील सर, मॅडमही प्रयोग बघण्यास येत होती. प्रदर्शनीत जवळपास शंभराच्या वर प्रयोग आले. मला सरांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे मी सर्वांना माहीती द्यायचा. प्रदर्शनीचे तीन दिवस मजेत गेले. मी सरासोबत दररोज येणे-जाणे करायचो. शेवटच्या दिवशी सरांनी बक्षिस वितरण समारंभाला मला नेलं नाही. त्याला कारणही तसच होतं.\nआमचा प्रयोग उत्कृष्ट असेल, बक्षिस मिळवेल असं वाटतच नव्हतं. प्रदर्शनीच्या गावी जायला चार-पाच कि.मी. पायदळ चालावं लागायचं. मी लहान असल्यामुळे हो��ारा त्रास पाहुन सरांनी मला न्यायचं टाळलं. मलाही पाय दुखत असल्यामुळे फार बरं वाटलं.\nत्या दिवशी मी गावला निघुन आलो. प्रयोग परत आणण्यास सर नारंडा येथे गेले. प्रदर्शनीत ताटकळत उभं राहावं लागायचं. केव्हा केव्हा मी त्रासायचो. पंरतू सरांना मी बोलू शकत नव्हतो. परीक्षण करणारी सर लोकं आली तेव्हा सरांनी सांगीतल्याप्रमाणे फार सुदंर\nशब्दात माहिती दिली. मला तशी भितीही वाटायची. कारण सरांनी म्हटलं होतं आपण जेवढी चांगली माहीती देवू त्यावरच आपला नंबर अवलंबुन असेल. तसं पाहता दिवसभर सर्वांना प्रयोगाविषयी माहिती स्पष्ट करून सारं काही तोंडपाठ झाल्यासारखंच वाटायचं. परीक्षकांना मी जमेल त्याप्रमाणे स्मितहास्य करून माहिती दिली.\nशेती आणी शेतीचा विकास, आर्थीक परिस्थीती बेताची असतांना आपण कसे करायचे, बायोगॅस प्रकल्पामुळे आपणास इंधन मिळतो. वर्षाकाठी आपल्याला किती फायदा होतो. पर्यावरणाची बचत तसेच शेती करीता त्यापासुन ऑस्ट्रेलियन गांडूळ द्वारा शेणखत कसं तयार करायचं याची सोपी माहिती मी सर्वांना द्यायचा.\nप्रदर्शनीत माझा तृतिय क्रमांक आला. प्रमाणपत्र, शिल्ड मिळालं अशी माहीती मला मिळाली. कारण सर शाळेच्या गावी राहात नसल्यामुळे सर दुसऱ्याच दिवशी येणार होते.\nबक्षिस मिळालं असं ऐकताच कधी नव्हे तो इतका जाम खुश झालो. माझ्या आनंदाला पारावरच उरला नाही. आई, बाबांना आनंदाने उडया मारतच सांगीतलं. थोडासा हिरमुसलो, जर का मी बक्षीस वितरणाला गेलो असतो तर\nरात्रभर विचाराने थैमान मांडलं होतं. सरांना आत्ताच जाऊन भेटावं, आपल्याला मिळालेलं बक्षिस पहावं, आनंदाश्रू माझे गळायला लागले.\nवडाच्या झाडात मी सरांची वाट पाहात बसलो. सर येताच मी त्यांच्याकडे धावतच गेलो. सर खिन्न, उदास भासले. सरांनी मला शिल्ड व प्रमाणपत्र दिलं. मी माझ्या अप्रत्यक्ष झालेल्या गौरवाकडे पाझरल्या डोळयांनी बघतच राहीलो. मुलं माझ्याभोवती गोळा झाली. मला काही सुचेना फक्त बक्षिस आणी मी, हे स्वप्न तर नव्हतं\n“अनिकेतला बक्षिस वितरणाला नेलं असतं तर, माझ्या समोर त्याचा गौरव होतांना बघितला असता. स्वतःचं बक्षिस घेतांना त्यालाही आनंद झाला असता. त्याचं हक्क मी हिरावलं. मला खुप वाईट वाटतय. मला तरी कुठं माहित होतं.”\nआईला सरांनी म्हटलं होतं.\nमला तरी कुठं समजत होतं या मनातील भावनांचा अर्थ\nजीवन जगतांना अनेक चांगल्या वाईट गोष्टीशी सामना करावं लागतं. अनेकावर विश्वास ठेवावा लागतो. प्रत्येक व्यक्तिच्या मनपटलातील केंद्रबिंदुला छेदत मार्गभ्रमण करावं लागतं.\nमलाही अगदी असच करायचं होतं. माझ्यासमोर एकच मार्ग, एक्च ध्येय.\nवर्तमाणपत्रात बातमी आली. माझं नाव पेपरला बघुन मी भान हरपलो. खुप सुखावलो, असाच सुखावणार. फक्त माया देणारी, छाया देणारी कुणी ना कुणी व्यक्ती जर जवळ असेल तर ना\nवर्गात पहिल्यांदाच निवडणूक घ्यायची ठरली. आजतागत अशी गुप्त मतदान पद्धती कधीही शाळेत झाली नव्हती. कुण्यातरी योग्य नेतृत्व करणाऱ्या मुलांना तोंडी पद्धतीद्वारा वर्गनायक ठरवायचे. मी दरवर्शीच वर्गनायक असायचा. मला ते योग्य वाटत नव्हतं.\nदरवर्शी मीच का बरं वर्गनायक इतर विघाथ्र्यांचं हक्क का बरं डावलल्या जातो इतर विघाथ्र्यांचं हक्क का बरं डावलल्या जातो असे प्रश्नविचार वारंवार यायचे. सहावीत असतांना मी सरांशी असं बोलालेही, त्यामुळे मी वर्गनायक तर नव्हतोच, माझा अखेरपर्यत नकार राहिला.\nसरांनी नवीन उपक्रमागत मेलजोल अफलातुन क्लबची स्थापना करावयाचे ठरविले. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव या पदासाठी निवडणूक होणार होती.\nसरांनी मतपत्रीका तयार केल्या. प्रत्येकी एक पत्रिका मिळणार होती. त्यामध्ये उभ्या असलेल्या विद्याथ्र्यांवर आपल्या आवडीनुसार गुप्त मतदान पद्धतीने मतदान करायचे होते.\nआमच्या वर्गात बावन विद्याथ्र्यांमधुन पंधरा उमेदवार निवडणूकीस उभे राहिले. सुरवातीला मी उमेदवारी अर्ज भरला नव्हता. अखेरच्या क्षणी मी उमेदवारी अर्ज भरूण उमेदवारी निश्चित केली. तसं पाहता सर्वांना मी उभा नसल्याचे आश्चर्य वाटायला लागले. मला निवडनुक लढण्याची ईच्छाही नव्हती. पण मित्र आग्रहाखातर उभं राहीलो.\nप्रचाराला एक दिवसाचा अवधी मिळाला. प्रत्येक मुलं आपण निवडून यावं म्हणुन जमेल तेवढा प्रचार करीत होती.\nवर्गनायक आकाश ही रिंगणात राहिला. मलाही आकाशच निवडून येणार असच वाटायचं. मी स्वतःचा अजिबात प्रचार केला नाही. त्याला कारणही तसच होतं. मॅडमचा मुलगा असल्याने मला जास्तच भाव मिळतो अशी बरीचशी मुलं, पालक म्हणतात. करीता आई मला बऱ्याचशा बाबीपासुन अलिप्त ठेवायची. मलाही आईचं म्हणनं पटायचं आपल्यामुळे आईला कुणी दुखावू नये असच मला वाटायचं.\nनिवडणूकीचा दिवस उजाडला. प्रत्येक विद्याथ्र्यांना क्रमवार मतपत्रिका दिल्��ा. आपल्याला योग्य वाटेल त्या तीन उमेदवारांना फुली मारायची होती. अगदी शांततेत मतदान पार पडलं. सर्वांच्या मनात उत्सुकता वाढली. काही उमेदवार आपण कसे निवडुन येणार हे सांगत फिरायची. मला यातलं काहीही आश्चर्य वाटलं नाही. मी कोणताही प्रचार केला नव्हता. तसेच वर्गनायक आकाश समोर आपण निवडून येणार असं वाटत नव्हतं.\nएका मतपत्रीकेवर तिन शिक्के मारायचे होते. ज्या उमेदवारास जास्त मतदान पडेल ते क्रमवार अध्यक्ष, सचिव, उपाध्यक्ष, होणार होते. मी माझं स्वतःला एक मत दिलं. ठरलेली दोन मत आकाश, समताला दिली. कारण ते विद्यार्थी निवडुन येणार असं मनातल्या मनात वाटत होतं.\nमतमोजणी त्याच दिवशी दुपारला सुरू झाली. घडी करून टाकलेल्या मतपत्रिका उघडण्यात आल्या. एकही मतपत्रीका अवैध्य ठरली नाही. एवढं एक विशेष होतं.\nसुरवातीला लीना, सुषमा, नितिन आघाडीवर होती. मात्र मी बराच मागे राहिलो. आकाश व समताला माझ्यापेक्षाही कमी मत दिसत होती. आम्हा सर्व विद्याथ्र्यांना आश्चर्य वाटायला लागलं. आम्ही केलेलं तर्क विपरीत घडत होतं.\nअसच असतं, कुणाच्या मनात काय असेल ते आपल्याला मात्र ठरवता येत नाही. घडलही तसच होतं. शेवटच्या मतमोजणी अखेर विजयी उमेदवाराची नावं जाहिर झाली.\nअध्यक्ष मी स्वतः, मते सत्ताविस. तर सचिव लिना, मते एक्केविस. उपाध्यक्ष नितिन, मते अठरा मिळवून उमेदवार विजयी ठरले होते.\nमाझ्या आनंदाला पारावारच उरला नाही. पण मी अध्यक्ष कसा झालो, याचच आश्चर्य वाटायला लागलं होतं. त्यापेक्षाही नितीन, लिना निवडून येईल असं कुणासही वाटणार नव्हतं. पण प्रत्यक्षात वेगळच घडलं होतं.\nमी निवडुन आल्याबद्दल सर्वांना चॉकलेट दिली. काही क्षणभर नाराज तर काही सुखावतच होती. मीही सुखावलो होतो. अगदी रसाळ फळागत ........\n“संधीचं सोनं झालं.” मला बालसभा उपक्रमाद्वाराही शाळेतील बालसभा प्रमुख म्हणुन अप्रत्यक्ष सरांकडून निवडण्यात आलं. तसं पाहता शाळामंत्री करीता माझी निवड होणार असं माहित पडलं होतं. पण कुणास माहिती\nतसं पाहता माझी निवड मला योग्य वाटली. आमच्या शाळेत बालसभा उपक्रम आठवडयातुन एकदा घेतलं जायचं. त्याकरीता एक दिवस दोन तासाचा अवधी राखुनही ठेवला होता. त्यामध्ये निरनिराळया स्पर्धा पार पाडल्या जायच्या. मुख्यतः आम्हा विद्याथ्र्यांना प्रश्नमंजुषा स्पर्धा फारच भावली.\nदर आठवडयाला वर्ग एक ते सात मधुन फक्त साम���न्य ज्ञानाची प्रश्न विचारून, ज्या विद्याथ्र्यांस जास्त प्रश्नाची उत्तरे देता येईल, अशा एकाच विद्याथ्र्यांची प्रत्येक वर्गातुन निवड केली जायची. त्यामध्ये आठ विद्याथ्र्यांची निवड चाचणी घेवून दोन दोनचे चार गट पाडले जायचे.\nठरलेलया दिवशी त्या चारही गटांना सिटवर बसवलं जायचं. आम्ही सर्व विद्यार्थी त्यांच्यासमोर ‘कौण बनेगा करोडपती’ या टि.व्ही. मालीकेवरील आधारीत खेळाप्रमाणं समोर बसायची.\nप्रत्येक गटास चार फेरीमधुन अभ्यासक्रमावर आधारीत प्रश्न विचारली जायची. त्यांना पर्याय दिले जायचे. या स्पर्धेचे संयोजक येरणे सर होते. त्यानींच ही स्पर्धा सुरू केली होती. दर आठवडयाला त्या चार गटामधुन एक गट विजयी व्हायचा. ज्या गटास जास्त गुण मिळाले तो गट विजयी.\nआम्हाला खुप ज्ञानात्मक माहिती मिळायची. सामान्य ज्ञानातही त्यामुळे भर पडायची.\nशेवटी दोन महिण्यांनी सर्व विजयी गटाची अंतिम निवड चाचणी कठिण पातळीनुसार व्हायची. त्यामध्ये आजतागत सर्व क्रमानुसार विजयी गटांना शाळेतर्फे उपयोगी भेटवस्तू देवून गौरव केला जायचा.\nआम्हाला स्वतःचा नंबर तिथं लागावं असं वाटायचं त्याकरीता प्रत्येक विद्यार्थी अभ्यास करायचे. परंतू एकाच विद्याथ्र्याची निवड केली जायची. कोणते प्रश्न स्पर्धेत विचारणार हया बद्दल कुण्याही सरांना माहिती नसायची. अत्यंत योग्य पद्धतीने ही स्पर्धा हाताळली जायची.\nयातली मजेशिर बाब म्हणजे एखाद्या गटास प्रश्नाचे उत्तर न आल्यास शिक्षक किंवा विद्यार्थीमित्र अशी लाईफ लाईन उत्तर देण्याकरीता निवडण्याची मुभा असायची. प्रत्येक प्रश्नाची उत्तरे द्यायला तीस सेकंदाचाच अवधी असायचा. त्यामुळे की काय मजेशिर स्पर्धा म्हणुन आम्हाला ती भावली.\nत्यातही विशेष असं की, त्या स्पर्धेचं संचालन, अध्यक्षपद तथा प्रमुख पाहुण्यांचे पद विद्याथ्र्यांनाच मिळायचे. बरेचसे विद्यार्थी उत्तम प्रकारे प्रास्ताविक, संचलन करायचे. भाषणं द्यायची. आमचे शिक्षकवृंद आम्हाला मार्गदर्शन करायची.\nविद्याथ्र्यांनीच विद्याथ्र्यासाठी चालवलेली स्पर्धा, विद्याथ्र्यांना मिळालेला मान होता. सर फक्त मार्गदर्शक असायचे.\nमी बरेचदा कार्यक्रमाचं संचलन केलं. आवडीने मी त्यात सहभागी व्हायचा. यामुळेच बोलण्याचं कौशल्य, स्टेजडेअरिंग मला मिळाली. एकदा या स्पर्धेचं अध्यक्षपदही भुषवायला मिळालं. मी माझ्या अध्यक्षीय भाषनाची तयारीही केली, पण मला खुप ताप आल्यानं शाळेत उपस्थित राहू शकलो नाही. त्यानंतर गेलेली संधी मला परत मिळाली नाही.\nथोर नेते मौलिक विचार स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, अशा बऱ्याचशा स्पर्धांच आठवडयातुन एकदा आयोजन आम्ही करायचो. सरांचं फक्त मार्गदर्शन असायचं. आमच्या बालसभाद्वारा शाळेचं विद्यार्थी मंत्रीमंडळ आपसात कामे वाटुन जोशाने तयारी करायचे. अंतिम फेरीला फार मोठा कार्यक्रम घेवून ग्राम शिक्षण समीती सदस्यगण तथा बाहेरगावचे पाहुणे मंडळींना आंमत्रीत केलं जायचं. याबद्दल वर्तमाणपत्रातही स्तुत्य उपक्रमाबाबत वार्ता देण्यात यायची. त्यात माझं नावही प्रकाशित अनेकदा व्हायचं. तेव्हा मी भान हरपुन आनंदाने उडयाच मारल्या.\nमेलजोल अध्यक्षपदावर निवडून येताच भोयगाव येथिल आयोजित शिबीर स्थळी शाळेचं नेतृत्व करण्याचा योग मला मिळाला. त्यावेळेस आमच्या सोबत बोबडे सर तिथं आले. मुबंईहुन दोन मॅडम आल्यात. त्यांनी आम्हाला नेतृत्व, कला तथा इतर विषयासंबधी भरपुर माहिती दिली. मला तीथं तीन दिवस रहायला मिळालं.\nगाणे, खेळ, गोष्टी यामुळे मला भरपुर अनुभव मिळालं. तसच भरपुर मनोरंजनही झालं. तिथं आम्हाला दररोज जेवन मिळायचं. पण आम्हाला चहा मिळत नव्हता. तसं मला चहा आवडत नाही. पण सकाळी एकदा आवडीने चहा घ्यायचा. आमच्या प्रत्येक गटाला पुस्तके व बुके देण्यात आली. तिथं शिबीर स्थळी केलेल्या कार्याचा अहवाल दररोज सांयकाळी द्यावा लागायचा. तीन दिवस शाळेचं नेतृत्व करण्याचं भाग्य मला लाभलं. त्या शाळेविषयी आदर प्रेम कुणाला नसणार बरे\nसांस्कृतिक आणि क्रिडा संमेलनात बरेचशे विद्यार्थी सहभाग घ्यायचे. मला अभिनय येत नसल्याने मी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होत नव्हतो. त्याबाबत मला अनुभवही नव्हता.\n‘आवड असली की सवड मिळते.’ असचं माझ्या बाबतीत घडलं आपल्याला अभिनय करता यावं नेहमीच वाटायचं. तसे मी प्रयत्न सुरू केले. समुहगीत, फॅन्सीड्रेस, एकांकीका यामध्ये हळूहळू सहभागी होवू लागलो. पण मला नाचता येत नव्हतं. आणि कधी नाचताही आलं नाही. सिंदेवाहीच्या, गाडेगावच्या कार्यक्रमात नाना पाटेकरची भुमिका छान जमली. माझ्याकरीता तो क्षण अविस्मरणीय ठरला. मला माझ्यावरच विश्वास बसेना.\nशाळेत प्रजासत्ताक दिनी सांस्कृतिक कार्यक्रमाकरीता ‘श्यामची आई’ सानेगुरूजींच्या कांदबरीवर आधारीत रूपांतरीत एक अंकी नाटक घ्यायचं ठरलं. ज्या विद्याथ्र्यांना सुरेख पात्र जमेल त्या विद्याथ्र्यांची निवड करण्यात आली. मला श्यामच्या वडीलाची भुमिका मिळाली. आमचा दररोज सरावही सुरू झाला. पण ते नाटक सादर होवू शकलं नाही. मनाला खंत वाटली. अभिनयाचं भरपुर वाव असलेलं पात्र, माझ्या भुमिकेचं पहिलच नाटक न झाल्याने मी निराश झालो.\nयश अपयश जीवनात यायचेच. मला तर यश मिळत होतं. मात्र हे अपयश नव्हतं. एक अनुभव बनुन माझ्यासमोर आलं.\nखो-खो, कबड्डी क्रिडास्पर्धात माझा सहभाग असायचा. खो-खो खेळ मला चांगलं खेळता यायचा. कबड्डीत मात्र विशेष मन लागत नव्हतं.\nगाडेगावच्या क्रिडास्पर्धेत कबड्डीमध्ये मी राखीव खेळाडू होतो. त्यात मला अचानक मैदानात उतरावं लागलं. आमच्या समोर खुप उंचीने, वयाने मोठे मुलं होते. त्यामानानं मी असा बारीक, हडकुळा, कमजोर देहाचा, मला काय कबड्डी येणार होती मी मैदानात एकदाही चढाई केली नाही. त्या स्पर्धेत आम्हाला व्दितिय बक्षिस मिळाले.\nत्यातला माझा सहभाग नाममात्र व योगदान बघता ते श्युन्यच भरेल. सारं काही यश माझ्या मित्रानींच मिळवलं होतं. एवढं नक्की............\nयावर्षी शाळेत ‘अंतरंग’ नावाचं वार्षीकांक हस्तलिखीत प्रकाशित करण्याचा संकल्प करण्यात आला. तसं पाहता प्राथमिक शाळेत तिनशे पृष्ठाचं हस्तलिखीत प्रकाशित होणं ही नवलाईची बाब होती. मला तरी त्यातलं कुठं काय कळत होतं सारं काही अनुभवाने कळायला लागलं.\nमाझ्या शाळेतिल सरांनी खुप मेहनत घेवून ‘अंतरंग’ तयार केलं. ‘अंतरंगात’ विद्याथ्र्यांनी स्वतःचे चित्र तथा स्वतः लिहलेले व संकलित केलेले लेख, कथा कविता, चुटकुले, निबंध, विचार इत्यादी बाबी लिहल्यात. सरांचे मार्गदर्षन, लेख, कथा, कविता हया बाबी आम्हाला वाचण्यास उत्कृष्ठ ठरल्या.\nमुखपृष्ठाची सुबक रंगीत कॉम्पुटर प्रिटिंग करण्यात आली. वर्गवार वर्गनायक यादी, शालेय मंत्रीमंडळ, शिक्षकवृदांचे फोटो, ग्राम शिक्षण समिती यादी, शाळेतिल यशाचा लेखजोखा, उपक्रम यादी इत्यादी सर्व बाबीचा समावेश करून ‘अंतरंगास’ आकर्षीत बनविण्यात आलं. त्या अंतरंगामुळं माझं अंतरंग उलगडण्याचा मला हक्क मिळाला. असं विद्यार्थी या नात्याने मला वाटते. इतर विद्याथ्र्यांच्या बाबतीतही तसच घडो....\nआमच्या आठवणी आम्ही खुप मोठे झाल्यावरही अंतरंगातील पानापानावर येणाऱ्या सर्वांकरीता उजाळा देत राहतील.\nआजही अंतरंग दरवर्षी प्रकाशित होतो. नव्या उपक्रमाची त्यात भर पडत आहे. अंतरंगाच्या व्दितीय आवृत्तीत आदर्षाकडे वाटचाल करणाऱ्या शालेय विद्याथ्र्यांचा गौरव उपक्रम सुरू केला.\nशाळेतील एक विद्यार्थी, एक विद्यार्थीनीची निवड करून त्यांचे फोटो तथा त्यांचे कार्य व गौरव प्राप्त माहिती त्यात नमुद करण्यात आली.\nप्रथमतःच सातवीची विद्यार्थीनी कु. चंद्रकला धुर्वे व सहावीतुन माझी निवड करण्यात आली. पहिल्यांदाच आदर्शाकडे वाटचाल या गौरवाचा मी मानकरी ठरलो. माझे कार्य, गुण व स्वभावामुळे ही निवड केल्याचे कळले. मला भिती वाटते आहे माझ्या पुढिल जीवनाची.\nकारण माझं पुढिल जीवन आदर्शाप्रत राहावं. नाहीतर त्या गौरवाचा काय फायदा माझं आदर्श अबाधित रहावं असच मनोमन वाटतं.\nतालुकास्तरावर विज्ञान प्रदर्शनीमध्ये तृतीय क्रमांक मिळालं. त्यानंतर आम्हाला जिल्हास्तरावर जायचं होतं. जिल्हास्तरीय विज्ञानप्रदर्शनी सर्वोदय विद्यालय सिंदेवाही येथे ठरली. माझ्या सोबत मार्गदर्शक येरणे सर येणार होते. मी पुर्वीसारखच पण त्यापेक्षाही आकर्षक असं मॉडेल बनविलं.\nमला आनंद झाला, कारण मला सिंदेवाहीला जायला मिळेल एवढच नव्हतं. तर सरांच्या सोबत त्यांच्या स्वगावी जायला मिळेल. यामुळेच मी आनंदित होतो. मी लहान असल्यामुळे मला आई बाबाशिवाय कधीही कुठल्या गावला जायला मिळत नव्हतं\nनवं गाव, नवे विद्यार्थी मित्र, तिथली शाळा पाहण्याचा योग मला आला. आम्हा खेडयातील मुलातला व शहरातील चंट मुलातला फरक मला अनुभवण्याचा तो योग होता.\nतिथे विज्ञान विषयक सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात आली. तिथं मला सरांनी भाग घ्यायला लावलं. परंतू मी सहभाग घेतला नाही. मला भिती वाटत होती. स्पर्धा झाल्यानंतर असं वाटायला लागलं की, त्यातील बरीचशी उत्तर मला येत होती. सरांनी मला सामान्य ज्ञानाची माहिती दिली. आमच्या शाळेतही पुढे अशी स्पर्धा घेण्यात आली.\nदिवसभर प्रयोगासमोर बसुन प्रयोगविषयक माहिती दयायचं एवढच काम होतं. दिवसभर नवे विद्यार्थी, नवे शिक्षक यांच्याशी बोलायला मिळत होतं. सरांना वेळोवेळी मनात आलेल्या सर्व शंका विचारायचा नि उत्तरे मिळवून घेत असे.\nरात्रो सांस्कृतिक कार्यक्रमात नाना पाटेकर, असरानी, अमजदखॉन, हयांची मी नक्कल सादर केली. तीन-चार हजार प्रेक्षकासमोर स्टेजवर जाण्याची माझी पहिली वेळ, मला थोडी भितीही वाटली. प्रेक्षकांना बघुन मी नकारही दिला.\n“तू गाडेगावला जसं कार्यक्रम सादर केलस ना अगदी तसच करायचं. चुकलं तर चुकलं, मनात भिती बाळगायची नाही. लोकांना थोडच माहित असतं, स्टेजवर आपण काय बोलणार आहोत. कुठं अडखळलं, कुठं चुकलं हे प्रेक्षकांना काय माहित. जा बिनधास्त नक्कल सादर कर, खुप छान होईल, माझा विश्वास आहे तुझ्यावर.”\nसरांच्या आपुलकीने मी स्टेजवर चढलो. आणि सर्व प्रेक्षकांनी मला दाद दिली. तोच कार्यक्रम ‘वन्स मोअर’ म्हणुन दुसऱ्यादा करायला लावलं. मी सादर केलेली नक्कल खुप छान जमली होती.\nनंतरचे दोन दिवस तिथले सर्व विद्यार्थी हाच व्हे नाना..... असं म्हणायची. मी लाजायचा, बऱ्याचशा सरांनी मला जवळ बोलावून तू कुठल्या शाळेचा असं म्हणायची. मी लाजायचा, बऱ्याचशा सरांनी मला जवळ बोलावून तू कुठल्या शाळेचा तुझे सर कुठे आहेत. असं वारंवार विचारायची.\nमी मनातल्या मनात जाम खुश होतो.\nतीन दिवसानंतर सरांच्या गावी गेलो. सरांच्या कुटूंबात मिसळायला मिळालं. नंतर आम्ही स्वगावी परतलो. प्रदर्शनीत मला कुठलाही नंबर मिळाला नाही. पण सांस्कृतिक कार्यक्रमात मिळालेल्या यशाचा वाटेकरी बनुन मी परतलो.\nआईला सारं काही सांगीतलं. मित्रानांही खुप माहिती दिली.\nनव ज्ञान- नव दिशा मला मिळतच राहो.\n‘हम होंगे कामयाब एक दिन ..........मन मे है विश्वास ...’\nगितांच्या ओळी मनात रेंगाळतच राहाव्यात. अगदी सरांच्या आईने बनविलेल्या वडयाची चव माझ्या जिभेवर जशी रेंगाळत आहे अगदी तशीच.\nतिसऱ्या वर्गात असेन, आई सोबत मामाच्या गावला आठ-दहा दिवस राहायला गेलो. मामाच्या गावी खुप छान छान मन रमतं.\n‘झुक झुक झुक झुक अगीनगाडी....... धुरांच्या रेखा .... पडती झाडे......तुप रोटी खावूया ......’\n मामाच्या गावी जायलाच हवं. अगदी असच हिंगणघाटला रेल्वेनी जायला मिळे. तिथं मी वेटाळातील प्रत्येक घरी जायचा. तसं मी पुर्वीपासनच खडबडया होतो. कुणाच्या घरी गेल्यानंतर कुणी काही खायला दिलं तर सुरवातीला मी नाही म्हणायचा. नंतर आग्रह करताच मी खाऊन घेतो. तशी माझी सवयच आहे. पण माझा दादा कधिही कुणाच्या घरी काहीही खात नाही. त्याला नाही आवडत तसं तो नेहमी माझ्यावर रागावत असतो.\n‘कधी कुणी काही दिलं तर खाऊ नये\nत्या दिवशी मी शेजाऱ्याकडे गेलो. त्यांनी मला उपमा खायला दिलं. पण मी खाल्लं नाही. दादाची गोष्ट मला पटकन आठवली. त्यामुळं मी नकार दिलं. तेव्हा शेजारची काकू म्हणाली.\n“पहा, इतका लहान असुन सुद्धा कुणी खायला दिलं तर खात नाही. किती शहाणा असल्यासारखा वागतो.”\nनंतर मी घरी आल्यावर आईला सांगीतलं.\n“अनिकेत कुणी प्रेमाने आग्रह केल तर खायला काय हरकत आहे\nतेव्हाच मी त्यांच्या घरी धावत गेलो. दादाबद्दल माहिती सांगीतली,नि मी त्यांना उपमा मागून खाऊन टाकला.\nआई माझ्या असं वागण्यामुळं खुप हसली. ती हसते आहे. हसतच राहावी. सदासर्वकाळ......फक्त माझ्यासाठी......\nहिंगणघाटवरून बाखर्डीला मी मावशी आई परत यायला निघालो. राजुऱ्यात बसस्टॉपवर बसची वाट पहात होतो. तेवढयात एक बस आली. आई कुठली बस आहे ते बघायला गेली. मीही आईच्या मागे पळतच गेलो. गर्दीमुळे आई दिसली नाही. मला वाटलं आई त्या बसमध्येच बसली असेल.\nमी रडकुंडा होवून त्या बसमध्ये चढलो. आईला बघू लागलो.\n‘ आई, आई .......’ म्हणत रडू ओरडू लागलो. आई मला दिसलीच नाही. बस धावू लागली. मी रडू लागलो. तिथल्या लोकांना ‘माझी शारदा आई दिसली का’ रडतच विचारलं. मी माझ्या गावाचं नाव सांगताच त्यांनी मला बसमधुन उतरवलं. मी रडतच इकडे तिकडे पाहू लागलो. मी खुप घाबरलो होतो. आई मला शोधतच होती. आई दिसताच आईकडे पळतच गेलो. आईला कवटाळलं. आईनं मला जवळ घेतलं. आधी समजावलं. नंतर खुप रागावली. मावशीही रडायला लागली होती. नंतर काही वेळ आम्ही बसस्टॉपवर बसुन राहिलो. मावशी मला समजावू लागली.\nमाझं रडण हळूहळू कमी होवू लागलं. गावच्या बसमध्ये चढलो. बस धावत होती. मन सैरभर हिरवी पराटी पाहू लागलं. मनात विचार येत होते. मन पळत होतं. बालपणाच्या आठवणी अशाच पळत राहणार त्यादिवसापासुन कुठं जर गेलो, आणि कुणी मला जर सांगीतलं, ‘इथेच थांब ’ तर........काय मी तिथुन कुठेच हलत नाही.\nएकदा आमच्याकडे जेवणाचं आमत्रंण होतं. तसं मला कुठलं आमंत्रण आलं की, जेवायला जाणं खुप आवडतं. तीथही मी रामटेके सरांशी जेवायला गेलो. पंगती मध्ये सरांशी जेवायला बसलो. सगळे लोक लेवायला लागले. पण मी आपला चुपचाप. सरांचं माझ्याकडे लक्ष गेलं.\n अनिकेत जेवण सुरू कर.” सरांनी म्हटलं.\n‘सरजी, मला जेवणावर तेल दिलं नाही.’ मी म्हटलं.\n“आता तुला तेल कसं मागायचं, इथं तेल कोण देणार, तू असच जेवण कर.”\nमी जेवण केलं नाही.\n‘मला तेल हवं, नाहितर मी नाही जेवणार जा\nमला तेल पाहिजेच, मी आग्रह सुरू केला. सरांनी ओळखीच्या व्यक्तीला बोलावलं. त्यांनी मला तेल मागुन दिलं.\nमी जेवण सुरू केलं. घरी येताच सरांनी ���ईला सांगीतलं.\n“तुमचा गोलू खुपच जिद्दी आहे, तेलाशिवाय हा जेवणच करीत नव्हता.”\nआईनं मला समजावलं, “ कुठेही जेवायला गेलं तर काहीतरी पाहीजेत असं हट्ट धरू नये.”\nमी वयाने, शरिराने, विचाराने मोठा झालो. ही गोष्ट आई मला सांगते. तसं मला आठवत नाही. तेव्हा मी पहिलीत असेन. आईने काढलेल्या बालपणीच्या आठवणीने हसू येतं. खूप मजा येते.\nबालपणी हट्ट केला तर तो पुर्ण झालाच पाहिजे नाही का\nबालपण देगा देवा.... खडी साखरेचा मेवा. गंमत वाटते नाही का असं बालपण पुढेही मिळावं, पुर्नजन्म मिळालाच आणि देवानं म्हटलं “ कुठला जन्म हवा असं बालपण पुढेही मिळावं, पुर्नजन्म मिळालाच आणि देवानं म्हटलं “ कुठला जन्म हवा\nसोमेश्वर शिरपुरकर माझा बालमित्र, माझ्यापेक्षा दोन-एक वर्षाने लहान असेल. त्याच्याशी खेळण्यात रमण्यात खुप मजा येते. दोघेही मिळुन शाळेत जाणं. सरांनी सांगीतलेली कामं करणं इतपत त्याच्याशी गट्टी रमली. स्वभावानेही तसा दिलदार आहे बेटा, मागे त्याची तब्येत बिघडताच मी त्याला पाहायला गेलो. मित्र कर्तव्य ना माझ्र हे \nदररोज शाळेत आटयापाटया खेळणे. खुप मजा लुटणं एवढच खेळण्यासंदर्भात कळलय मला. कधी-कधी क्रिकेट खेळणं, तसं माझ्या आवडीचं खेळ. मलाच काय कुणाला बरं आवडणार नाही. पण नको रे बाप्पा उगीच क्रिकेट.\nत्या दिवषी अचानक पहिल्या वर्गाच्या चिमुकल्या मुलास खुप जोरात चेंडू लागला. तेव्हा मला खुप वाईट वाटलं. आईच्याच वर्गातील मुलगा होता तो.\n“ खेळ खेळायचं पण आपल्यापासनं दुसऱ्यास त्रास होवू नये” . आई म्हणायची.\nशाळेचं मैदान फारसं मोठं नव्हतं. आणि एकाच मैदानात तिनशे मुलं खेळणं म्हणजे मोठे खेळ खेळायला वाव मिळत नव्हतं. कधी वाटतं शाळेला खुप खुप मोठं मैदान असतं तर..............\nनेहमी सोमेश्वरला मी म्हणायचा, पण सोमेश्वर बेटा नुसता हसतो. हं तो हसायला फारच वस्ताद आहे. त्याला सांगीतलेल्या कामाला तो कधीही नकार देत नाही. तशी सगळी मुलं माझं फारसं ऐकतात. केव्हा-केव्हा उगीच वाटतं मनाला.\nएके दिवशी मला कटिंग करायला चांदुरला जायचं होतं आमच्या गावात सलुनचं दुकान नाही. खेडयातील न्हावी धंदा करण्याकरीता मात्र इथे येत असतात.\nचांदुरला त्यालाही सोबत नेलं. तीथं बराच उशीरही झाला. जोराची भुख लागली. मी केळ विकत घेतले. दोघांनाही भरपुर केळी खाल्ली. पण झालं उलटच, सोमेश्वरला तिन चारदा संडासला जावं लागलं. मला फार वाईट वाट���ं. आपल्यामुळे त्याला त्रास झाला. दोन तीन दिवस तो पोटाची तक्रार घेवूनच होता.\nबरं झाल्यावर त्याला म्हटलं ‘हं चांदूरला केळाची कशी मजा झाली.’\nमलाही हसू आलं. आईलाही हसू आलं. असच हसत राहावं हसतच जगावं, अगदी माझ्या बालमित्रासारखं. केव्हा त्याच्या आठवणी उमाळून येतात. हसुही आवरत नाही. जेवण करतांना मग्न असलो तरी मी हसतो. आई-बाबा विचारतात, कशाचं हसू आलं\nमी आणखी हसतो. मनातल्या मनात हुदंका घेवून ‘काही नाही असच.’ सारं काही आठवतं.....फक्त हसणं. बालपणाचं हसणं, या जन्मावर या जगण्यावर शतदः प्रेम करावे.\nबालपणापासुनच मी धडपड करीत आलो. अभ्यास करणं जेवढं महत्वाचं तेवढच खेळणंही. अगदी लहान असतांना चेतनशी मी टायर चालवण्याचा खेळ खेळायचा. शांत सुस्वभावी असाच हा माझा मित्र मला लाभला. अभ्यासातही हुशार बेटा.\nएकदा सरांनी आम्हाला तुम्ही काय बनन्याचा प्रयत्न करणार असा प्रश्न केला.\nचेतन म्हणाला “ मी इन्सपेक्टरच होणार” तेव्हा सरांनी म्हटलं, “ शरिराने धडधाकट आहेस तू, तसाच हुशारही, तुझी जिद्द, तळमळ अशीच वाढवित रहा. तू तुझं ध्येय नक्कीच गाठशिल.\nचेतन मला म्हनाला, “अनिकेत तुला काय व्हावसं वाटतं” मी किंचीतसा हसलो. क्षणभर विचार केला. ‘मला डॉक्टर व्हावसं वाटतं.’\nमी विचार करतोय. माझे ध्येय, स्वप्न पुर्ण होणार की नाही जर कदाचित या ध्येयापासुन परावृत्त राहिलो तर.....\nयावर्षी शाळा मंत्रीमंडळात अध्यक्ष पदावर निवड, वाचनालय समितीवर अध्यक्षपद मिळालं. छोटयाश्या वाचन विचार स्पर्धेत प्रथम पारीतोषीक मिळालं. खुप शिकावं खुप मोठं व्हावं, मनाने, भावनेने अंगी आदर असावा. असं सारखं वाटतं. ही धडपड कायम राहावी. दरवर्षी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण व्हावं जिद्द, तळमळ ही कायम ठिकावी. समाजाचं ऋण फेडण्याचं बळ अंगी यावं मी कृतज्ञ असेन या गुरूजनांचा, या समाजाचा, या देशाचा.\nमाझे चार-पाच बालमित्र मिळुन आम्ही तान्हा पोळा साजरा करायचं ठरवलं. त्याकरीता प्रत्येक घरून मी वर्गणी गोळा केली. माझ्या गावात वार्डा-वार्डात पोळा भरतो. पण आमच्या वार्डात पोळा भरत नाही. तीस रूपये गोळा केले. सिताफळाच्या झाडाचं तोरण बांधलं. त्याला कारणही तसच होतं. जवळपास आंब्याची झाडं नव्हती. खुप मोठया झाडाला आमचे हातही पुरले नसते त्यामुळेच......\nवर्गणीच्या पैशातुन पोहे, साखर, चॉकलेट, फुगे घेतले. पोळा भरवायच्या ठिकाणी तोरण बांधुन जाग�� सजवली. सर्व मुलांनी लाकडी नंदिबैल आणले. सर्वांना समोर बसविलं, साखर पोहयाचा काला तयार केला. बैलाची पुजा केली. आरती केली. त्यानंतर बैलाच्या सभोवताल मी गुढी फिरवली. एक दोन दणक्यात नारळ फोडलं.\nनारळ काही लवकर फुटलेच नाही. कारण नारळ ओलं होतं. प्रसाद वाटला. तोरणाला बांधलेले फुगे मुलांनी फोडले. तोरण तोडले. त्यानंतर मंदिरात पुजेसाठी निघालो.\nतान्हा पोळा आनंदाने साजरा केला. मी सुरू केलेली ही वार्डातील तान्हा पोळ्याची प्रथा दरवर्षीच सुरू राहणार असं मला तरी उगीच वाटते.\nदिवसागणिक मी वयाने, मनाने मोठा होतोय. तसच खुप विचार करतो. मनातल्या इच्छा आकांशा पुर्ण करण्यास मी धडपडतोय. आई बाबांनी मडक्यागत आकार दिला. गुरूजनांनी ज्ञानाची धडे दिलेत. माझ्या पुढिल आयुष्याला भरभरून शुभेच्छा मिळाल्यात.\nमित्रांनो मी अगोदरच म्हटलय, ‘जीवन एक चक्रव्युह आहे, ते भेदुन काढायचं.’\nकठिन परिस्थीती, येणारा पुढिल अघटित काळ यात रमायचं आहे. मनात येणाऱ्या विचारापेक्षा वाटेल तेवढं सोपं नाही. किर्तीवंत व्हावं असच वाटतय. ‘मरावे परी किर्तीरूपी उरावे’ ही म्हण आपणा सर्वांना लक्षात ठेवायची आहे. याकरीताच मी विचार करतोय. मी अजुनही बालक आहे. पुढिल जीवनाचं कालखंड कसं असेल मलाही माहीत नाही. यश मिळावं, यशवंत व्हावं कुणाची ईच्छा नसेल बरे कुणाची ईच्छा नसेल बरे माझ्या अर्धवट प्राथमिक जीवनाची अर्धवट कहाणी........\nपुर्ण यशदायी व्हावी. कल्पनेतील कॅक्टसला येणाऱ्या फुलाप्रमाणं, कधीही न आलेल्या उमरीच्या झाडाला फुल यावं. अपेक्षा बाळगतोय \nएका अर्धवट जिवनाची अर्धवट कथा\n‘श्यामची आई’ नाटयरूपांतर एक अंकी\nसंताजी जगनाडे महाराजांची सावली (पत्नी), ‘यमुना’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/others/mt-50-years-ago/50-years-ago/articleshow/71820662.cms", "date_download": "2019-11-21T23:39:50Z", "digest": "sha1:P2EGH6ZGXFPXXKWJCY5JDY6FHHGSPDVX", "length": 13855, "nlines": 162, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Nawab Pataudi: मटा ५० वर्षांपूर्वी- पतौडीचा नवाब कर्णधार - 50 years ago | Maharashtra Times", "raw_content": "\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'WATCH LIVE TV\nमटा ५० वर्षांपूर्वी- पतौडीचा नवाब कर्णधार\nनवी दिल्ली - काँग्रेसमधील दोन प्रतिस्पर्धी गटात आज दिवस-रात्र ज्या जोराच्या हालचाली सुरू होत्या त्यावरून काँग्रेस दुभंगण्याची च���न्हे जवळ जवळ स्पष्ट दिसू लागली आहेत. त्यातच श्री. निजलिंगप्पा यांनी श्रीमती गांधी यांना परखड भाषेत एक पत्र लिहून काँग्रेस पक्ष उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न तुम्ही करीत आहात, असा आरोप केला आहे.\nमटा ५० वर्षांपूर्वी- पतौडीचा नवाब कर्णधार\nनवी दिल्ली - काँग्रेसमधील दोन प्रतिस्पर्धी गटात आज दिवस-रात्र ज्या जोराच्या हालचाली सुरू होत्या त्यावरून काँग्रेस दुभंगण्याची चिन्हे जवळ जवळ स्पष्ट दिसू लागली आहेत. त्यातच श्री. निजलिंगप्पा यांनी श्रीमती गांधी यांना परखड भाषेत एक पत्र लिहून काँग्रेस पक्ष उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न तुम्ही करीत आहात, असा आरोप केला आहे. या पत्रात श्री. निजलिंगप्पा यांनी श्रीमती गांधी यांच्या काही ज्येष्ठ सहकाऱ्यांवरही पक्षविरोधी कारवाया केल्याचा आरोप केला आहे. बंगलोरच्या काँग्रेस महासमितीच्या बैठकीपासून या घटना घडल्या, त्याचा या पत्रात उल्लेख करण्यात येऊन श्री. निजलिंगप्पा यांनी श्रीमती गांधी व त्यांचे सहकारी यांचेवर बेशिस्तीने वागण्याचा, पक्षात दुफळी माजविण्याचा आरोपपत्रात केला आहे.\nमुंबई - पाच रुपये किलो व स्वस्त दराने विकल्या जाणाऱ्या जनता मिठाईकरिता आज सायंकाळपर्यंत नोंदलेली मागणी एक लाखाहून अधिक किलोंची असल्याचे सांगण्यात येते. महाराष्ट्र सरकार पुरस्कृत या योजनेचा परिणाम मिठाईच्या बाजारावरही झाला असून बहुतेक मिठाईवाल्यांनी आपले भाव तीन रुपयांनी खाली आणले आहेत. दिवाळीच्या सुमारास मिठाईचे भाव वाढू लागतात. पण यावर्षी मात्र जनता मिठाईमुळे हे भाव घसरले आहेत. सर्वसामान्य जनतेस दिवाळीत तरी स्वस्त मिठाई मिळावी, याकरिता नागरी पुरवठामंत्री भाऊसाहेब वर्तक यांनी ही योजना तयार केली आहे.\nमुंबई - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघाचा कर्णधार म्हणून पतौडीचा नवाब याची निवड झाली आहे. म्हणजे मुंबई आणि कानपूर येथील दोन सामन्यासाठी तो कर्णधार राहील.\n(३१ ऑक्टोबर, १९६९च्या अंकातून)\nमटा ५० वर्षांपूर्वी:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nमटा ५० वर्षांपूर्वी - अपोलो चंद्रावर उतरणार\nमटा ५० वर्षांपूर्वी -पहिली लढाई जिंकली\nमटा ५० वर्षांपूर्वी - नेहरू पारितोषिक\nमटा ५० वर्षांपुर्वी - इंदिरा आणि बाळ ठाकरे यांची भेट\nमटा ५० वर्षांपूर्वी - इंदिराजींची हकालपट्टी\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nइतर बातम्या:श्री. निजलिंगप्पा|मुंबई|मटा ५० वर्षांपूर्वी|Nawab Pataudi|50 Years ago\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\n'असा' झाला गायिका गीता माळी यांच्या कारला अपघ...\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nSPG सुरक्षा हटवण्याच्या निर्णयावर प्रियंका गांधींची 'ही' प्र...\n'अशी' आहे जीप कॉम्पास ट्रेलहॉक\nमी दलितविरोधी वक्तव्य केले नाही: बाबा रामदेव\nभाजपच्या नेतृत्वात झारखंड नक्षलवादी मुक्त झाला: शहा\nमथुरेत माकड सफारी सुरू करा; हेमामालिनी यांची उपरोधिक मागणी\n९३ टक्के भारतीयांना H4 अंतर्गत अमेरिकेत व्हिसा\n\\Bसंजीवय्या अध्यक्षनवी दिल्ली -\\B पंतप्रधान\nमटा ५० वर्षांपूर्वी -दुसऱ्यांदा चंद्रावर पाऊल\nमटा ५० वर्षांपूर्वी - अपोलो चंद्रावर उतरणार\nमटा ५० वर्षांपूर्वी -पहिली लढाई जिंकली\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nमटा ५० वर्षांपूर्वी- पतौडीचा नवाब कर्णधार...\nमटा ५० वर्षांपूर्वी-सामना अटळ...\nमटा ५० वर्षांपूर्वी-शहाजीराजांची समाधी...\nमटा ५० वर्षांपूर्वी-गुरुनानकांचा धर्म...\nमटा ५० वर्षांपूर्वी-सॅम्युअल बेकेटना नोबेल स्टॉकहोम...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AD%E0%A5%AE%E0%A5%A8", "date_download": "2019-11-21T23:51:07Z", "digest": "sha1:3N2UL5KBFLUNDC4OPWJHAGVM7Q5JOYZY", "length": 4887, "nlines": 180, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १७८२ - विकिपीडिया", "raw_content": "\nह्या वर्गासाठी मुख्य लेखः इ.स. १७८२.\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १७८२ मधील जन्म‎ (४ प)\n► इ.स. १७८२ मधील मृत्यू‎ (६ प)\n\"इ.स. १७८२\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे १८ वे शतक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी २०:४८ वाज���ा केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/bigg-boss-marathi-shivani-surve-and-salman-khan-hindi-movie-ssj-93-1949743/", "date_download": "2019-11-22T01:15:06Z", "digest": "sha1:G3DAJ47ERE6DIIEHFCED3VAG25L7CYQH", "length": 13570, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "bigg boss marathi shivani surve and salman khan hindi movie | सलमानच्या चित्रपटात शिवानी सुर्वेची वर्णी? | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनायजेरियन नागरिकांना घर भाडय़ाने देणाऱ्या ५ जणांवर गुन्हा\nसिडकोच्या घरांची सोडत आगरी कोळी भवनात\nवाहतूक कोंडीवरून नगरसेवक आक्रमक\nकांदा दराची चढाई सुरूच\nधुळ्यात महाआघाडीचा प्रयोग यशस्वी होणार\nसलमानच्या चित्रपटात शिवानी सुर्वेची वर्णी\nसलमानच्या चित्रपटात शिवानी सुर्वेची वर्णी\nसलमान खानदेखील शिवानीचा चाहता झाला आहे\nछोट्या पडद्यावरचा वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो म्हणजे अर्थात बिग बॉस मराठी. सध्या ‘बिग बॉस मराठीचं २’ पर्व सुरु असून या पर्वामध्ये काही लोकप्रिय सेलिब्रिटींनी सहभाग घेतला आहे. पहिल्यांदाच भेटणाऱ्या सदस्यांनी एकमेकांच्या सोबतीने घरात ७० दिवसांपेक्षा अधिक काळ एकत्र घालवला आहे. त्यातच घरातील वीणा जगताप, शिवानी सुर्वे आणि नेहा शितोळे या स्पर्धकांची सर्वत्र चर्चा आहे. त्यातच शिवानी सुर्वे ही लोकप्रिय स्पर्धक ठरत असून तिची भूरळ बॉलिवूडकरांनाही पडली आहे. विशेष म्हणजे सलमान खानदेखील शिवानीचा चाहता झाला असून त्याने मस्करीमध्ये शिवानीला त्याच्या आगामी चित्रपट घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे.\nकाही दिवसापूर्वी रंगलेल्या बिग बॉसच्या विकेंडच्या डावामध्ये सलमान खानने हजेरी लावली होती. या शोमध्ये सलमानने घरातील प्रत्येक सदस्यासोबत वैयक्तिक संवाद साधला. तर अनेकांची फिरकीही घेतली. त्यातच शिवानी सुर्वेला पाहून त्याने थट्टा-मस्करी सुरु केली. सलमान आल्यानंतर महेश मांजरेकर यांनी शिवानीची ओळख अँग्री यंग वुमन अशी करुन दिली. विशेष म्हणजे शिवानी ओळख झाल्यानंतर ‘मी तुला माझ्या चित्रपटात घेणार होतो, पण तू बिग बॉसच्या घरात आहेस. मात्र येथून बाहेर पडायचा एक सल्ला देतो, असं म्हणतं, सलमानने शिवानीली हटके सल्ला दिला.\n“खरं तर मी तुला माझ्या एका चित्रपटात घेणार होतो. मात्र आता तू बिग बॉसच्या घरात आहेस. पण माझ्याकडे एक सल्ला आहे. जर तुला चित्रपट करायचा असेल आणि त्यासाठी या घरातून बाहेर पडायचं असेल तर माझा सल्ला ऐक. घरातल्या कोणत्याही सदस्यांच्या कानशिलात लगाव आणि तेथून बाहेर ये. नियमांचं उल्लंघन केल्यानंतर तुला घरातून बाहेर येता येईल”, असा सल्ला सलमानने शिवानीला दिला.\nदरम्यान, यावेळी शिवानीने देखील ती सलमानची मोठी चाहती असून ती सलमानसाठी काय काय करायची हेदेखील सांगितलं. विशेष म्हणजे सलमानने विकेंडच्या डावात शिवानीला चित्रपटाविषयी विचारणा केली. मात्र खरंच सलमान त्याच्या आगामी चित्रपटामध्ये शिवानीला घेणार का हे मात्र गुलदस्त्यात आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nटॅग बिग बॉस मराठी 2\nनेहाकडून चित्रपट व नाटक निर्मितीच्या योजना जाहीर\nBigg Boss Marathi 2 : पराग कान्हेरेचा घरातील ‘या’ सदस्याला पाठिंबा\nPhoto : ‘बिग बॉस’साठी ड्रामा नव्हे तर खऱ्याखुऱ्या आयुष्यातही शिव-वीणा एकत्र\nशिवानी ठरावी ‘बिग बॉस 2’ची विजेती, ‘या’ अभिनेत्यांची आहे तीव्र इच्छा\nकिशोरी शहाणे व दीपक बलराज यांच्‍या प्रेमकथेचा उलगडा\nVIDEO : शिवाजी नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणा...\nशिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याबद्दल शरद म्हणतो, 'नजरेचा इशारा इकडे तिकडे झाला तरी...'\n'या' बॉलिवूड अभिनेत्रीचे होते पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत अफेअर\nया देशात सापडला ९० वर्षांपूर्वीचा मिकी माऊस\n‘तान्हाजी'च्या ट्रेलर लाँचला पत्रकाराने तैमुरबद्दल विचारला 'हा' मजेदार प्रश्न, सैफ म्हणाला...\nबनावट नोटांप्रकरणी एकही गुन्हा दाखल नाही\n‘कर्करोग योद्धय़ां’कडून राज्यात २०३४ शस्त्रक्रिया\nअमित शहांकडून झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अयोध्येचा मुद्दा\nभारतीय क्रिकेटमध्ये गुलाबी क्रांती\nयूएनएससीमध्ये पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित\n‘देशातील राष्ट्रीय महामार्गाच्या ५६६ प्रकल्पांना विलंब’\nकाश्मीरमध्ये दुकाने, व्यापारी संकुले दुसऱ्या दिवशीही बंद\nकेंद्र सरकारच्या नोकऱ्यांमधील ७ लाख पदे रिक्त\n‘काश्मीरमध्ये संपूर्ण निर्बंध असल्याचा आरोप करणाऱ्या याचिका चुकीच्या’\nप्रकाशझोतातील कसोटीकडे मनोरंजन म्हणून पाहू नये\n\"नथुराम गोडसे आमच्या मनात\" म्हणत सुभाषचंद्र बोस यांच्या पणतीने केली पूजा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%95%E0%A5%80_%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B5", "date_download": "2019-11-22T00:15:19Z", "digest": "sha1:LQAOFXLBV7DFNBBPQUYP4TEICO62HOLD", "length": 3970, "nlines": 103, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चुंबकी एकध्रुव - विकिपीडिया", "raw_content": "\nचुंबकी एकध्रुव ही काल्पनिक संकल्पना असून ह्याचा अर्थ जर एखादा चुंबकी ध्रुवाचे दुसऱ्या विरुद्ध ध्रुवापासूनचे मुक्त अस्तित्व असणे होय. परंतु असे चुंबकी प्रभाराचे मुक्त एकध्रुव अस्तित्व आढळत नाही, तथापि बऱ्याच गणिती सूत्रीकरणात ही संकल्पना उपयोगी पडते.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १६:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://ayushdarpanmarathiblog.wordpress.com/2016/09/02/", "date_download": "2019-11-21T23:56:09Z", "digest": "sha1:2J5ZGTM3XAQ2CZ63JGCCSF3D25WCGP4J", "length": 12404, "nlines": 289, "source_domain": "ayushdarpanmarathiblog.wordpress.com", "title": "September 2, 2016 – AyushDarpanMarathi", "raw_content": "\nहा ब्लॉग मराठी लोकांसाठी असून, याची निर्मिती तथा संपादन आयुष दर्पण या स्वास्थ पत्रिका द्वारे केले जाते . आमचा उद्देश सामाजिक माहिती पोहोचविने असून आम्ही त्या साठीच कार्यरत आहोत . www.ayushdarpan.org\n​🔅किचन क्लिनीक 🔅 धणे धणे व कोथिंबीर ह्यांचा उपयोग आपण आपल्या जेवणात नेहमीच करतो.धणे हा मसाल्याचा एक पदार्थ.गोव्यात ह्याचा नियमीत उपयोग हा माशांची आमटी अर्थात हुमण करताना केला जातो तसेच गरम मसाला करताना देखील ह्याचा उपयोग केला जातो. धणे हे कोथिंबीरीच्या क्षूपाचे… Continue reading किचन क्लिनीक\n​🔅किचन क्लिनीक 🔅 बटाटा हे कंदमुळ सर्वांचेच फार आवडीचे व लाडके.प्रत्येक शाकाहारी पदार्थात घातल्यावर तो त्या पदार्थांची लज्जत अजुनच वाढवितो.बटाट्याचेकाप,भाजी,भजी,रस्साभाजी,आमटी,वेफर्स,चिवडा,समोसा,आणी मुंबई फेम बटाटेवडा,आलुपराठा,असे एक ना अनेक प्रकारे आपण ह्याचा फोडशा पाडत असतो. बटाटा हा कंद देखील जमीनीखाली उगवतो.हा खरे पाहता जुनाच वापरावा तसेच हिरवा बटा���ा हा विषवत असतो म्हणून तो कधीच… Continue reading किचन क्लिनीक\n​🔅किचन क्लिनीक 🔅 मेथी चवीला कडू असली तरी आपल्या कडू चवीने काही पदार्थांना वेगळीच चव आणते.अशी ही मेथी आपण फोडणी मध्ये वापरतो.डाळ शिजवताना त्यात थोडी मेथी घालतात,तसेच गोवा कारवार भागात माशांची अथवा कैरी,अंबाड्यांची उडीदमेथी हि आमटी बनवतात तसेच गोव्यात बारशाला बाळंतीणिकरीता… Continue reading किचन क्लिनीक\n​🔅किचन क्लिनीक 🔅 दालचिनी हा देखील गरम मसाल्यातील एक अत्यंत सुगंधी पदार्थ.आपल्यापैकी बरेच जण ह्याचा उपयोग जेवणातील मसालेभात,पुलाव,गरम मसाला ह्या मध्ये तर केला जातोच.पण चहा अथवा काॅफी बनवताना देखील दालचिनी वापरली जाते. दालचिनीचा वापर आपण… Continue reading किचन क्लिनीक\n​🔅किचन क्लिनीक 🔅 लवंग आपण जेवणात वापरत असलेला हा सुगंधी मसाल्याचा पदार्थ.साखरभात,शीरा,पुलाव हे खाद्यपदार्थ असो अथवा गरम मसाला असो सर्वांमध्ये ह्याचा वापर केला जातो.तसेच मुख शुद्धी करीता… Continue reading किचन क्लिनीक\n​मोदक – गणपती बाप्पांचे प्रिय खाद्य\n​मोदक – गणपती बाप्पांचे प्रिय खाद्य अगदी २/३ वर्षांच्या छोट्या मुलांना जरी गणपतीचे चित्र दाखवले तरी बाप्पा त्यांनाही लगेच ओळखू येतो कारण सगळ्या देव देवतांमध्ये सोंडेमुळे अगदी वेगळे आणि आकर्षक रूप असणारा असा आपला लाडका गणपती बाप्पाच असतो.बाकी देवांच्या जन्मोत्सवाच्या वेळी सुंठवडा,काला किंवा खिरापत असा काहीतरी प्रसाद मिळतो पण बाप्पा आले की मात्र गोड गोड… Continue reading ​मोदक – गणपती बाप्पांचे प्रिय खाद्य\n​🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 आजची आरोग्यटीप 31.08.16 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *आहाररहस्य.* आहाराचा किती सूक्ष्म विचार उपनिषदांमधे केलाय. उपनिषदकार म्हणतात, जसे घुसळलेल्या दह्याचा सूक्ष्म भाग म्हणजे लोणी भक्षण केलेल्या तेजाचा एक भाग म्हणजे वाणी, प्राशन केलेल्या जलाचा सूक्ष्म भाग म्हणजे प्राण, आणि भक्षण केलेल्या आहाराचा सूक्ष्म भाग म्हणजे मन. याला *पुरावा* काय असा… Continue reading आजची आरोग्य टीप\nDR.GOKULSINGH G.MUMB… on झटपट व्हाट्स अँप डॉक्टर\nchetan chauhan on फेसाळत्या बुडबुड्यांचे गोड व्य…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/kanaks-employees-in-new-company/articleshow/71996873.cms", "date_download": "2019-11-22T00:03:30Z", "digest": "sha1:JMAJRVUUQ75EVTXCQDP5WU3LOSNNI4NT", "length": 15368, "nlines": 172, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Nagpur News: नव्या कंपनीत ‘कनक’चेच कर्मचारी! - kanak's employees in new company! | Maharashtra Times", "raw_content": "\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'WATCH LIVE TV\nनव्या कंपनीत ‘कनक’चेच कर्मचारी\nनव्या कंपनीत ‘कनक’चेच कर्मचारी\nम.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर\nकचरा संकलनासाठी नेमलेल्या दोन्ही कंत्राटदार कंपनीसोबत कर्मचारी नियुक्तीवरून सुरू असलेला वाद निकालात निघाल्याचे संकेत आहेत. कनकमध्ये कार्यरत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना कायम ठेवण्यात येणार असून सध्या आहे त्याच भागांत त्यांची नियुक्ती असेल. कनककडून अडलेला ५० टक्के बोनसही मिळणार आहे. महत्त्वाचे म्हणजे ५० वर्षांवरील कर्मचारीही सेवेत राहणार असल्याची माहिती आहे. शुक्रवार, १५ नोव्हेंबरपासून या दोन्ही कंत्राटदार कंपनी शहरातील प्रत्येकी पाच झोनमधील कचरा संकलनास सुरूवात करणार आहे.\nझोन एक ते पाचची जबाबदारी ए. जी. एन्व्हरनों आणि झोन सहा ते दहाची जबाबदारी बीव्हीजी या कंपनीकडे राहणार आहे. या दोन्ही कंपन्यांनी कर्मचारी नियुक्तीवरून भीतीचे वातावरण तयार केले होते. त्यामुळे नगरसेवकांमध्ये संताप व्यक्त होत होता. कर्मचारी स्वत:ला असुरक्षित समजून नगरसेकांच्या दारी गेले होते. यात ज्येष्ठ नगरसेविका आभा पांडे, सेनेचे माजी नगरसेवक बंडू तळवेकर, काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांच्यासह सत्तापक्षांच्या नेत्यांकडेही कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. टप्प्याटप्प्यांनुसार दोन्ही कंपन्यांनी भरती प्रक्रिया राबविल्याने कर्मचाऱ्यांना भीती दाखविली जात असल्याचा आरोप आहे. यात पोलिस चौकशी, वैद्यकीय प्रमाणपत्र आणि कोऱ्या स्टॅम्प पेपरवर राजीनामा आदी दबावाचे उपाय कंपनीकडून करण्यात आले. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला.\nकर्मचाऱ्यांनी मनपा आयुक्तांकडेही धाव घेतली. मनपा मुख्य पालक असल्याने त्यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी करण्यात आली होती. या​शिवाय १००ते १५० कर्मचाऱ्यांना बोलावून भरती प्रक्रिया होत असल्याने कर्मचाऱ्यांवर दबाव वाढविण्यात येत होता. काँग्रेसचे नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांनी सर्व कर्मचाऱ्यांना मनपात येण्याचे आवाहन केल्यानंतर अप्पर आयुक्तांसोबत चर्चा केली. यात भरती प्रक्रियेत होत असलेला गोंधळ व इतर कारणे लक्षात आणून देण्यात आली. त्यानंतर कनकचे सर्व जुने कर्मचारी सेवेत ��ेऊन गरज पडल्यास इतर नवीन भरतीची ग्वाही देण्यात आली. सध्या कर्मचारी ज्या भागात आहेत, तिथेच त्यांना कार्यरत ठेवून इतर अटीही शिथील करण्याची तयारी दर्शविण्यात आल्याने कनकमध्ये कार्यरत असलेले जुने कर्मचारी समाधानी आहेत. त्यानुसार ते झोननिहाय जबाबदारी असलेल्या कंपनीत काम करतील, अशी माहिती पुढे आली.\nनवीन कंपन्यांना काम देताना 'कनक'च्या कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाला 'मटा'ने सर्वांत प्रथम वाचा फोडली. यासदंर्भात पाठपुरावाही केला. त्यामुळे महापालिका प्रशासनावर दुहेरी दबाव तयार झाला. परिणामी 'कनक'च्या कर्मचाऱ्यांसाठी एक समितीही स्थापन करण्यात आली. आता या कर्मचाऱ्यांचा तिढा सुटल्याने महापालिकेतील नगरसेवक व कनकच्या कर्मचाऱ्यांनी 'मटा'चे आभार मानले.\nआपसात भांडून दोघांचे नुकसान: मोहन भागवत\nअजगराने केली हरणाची शिकार; व्हिडिओ व्हायरल\nनागपूर-अमरावती महामार्गावर टँकर उलटला; वाहतुकीची कोंडी\nपवारांच्या 'त्या' वक्तव्यामुळं शिवसैनिकांमध्ये नाराजी\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\n'असा' झाला गायिका गीता माळी यांच्या कारला अपघ...\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nआजचं राशी भविष्य: दि. २१ नोव्हेंबर २०१९\nमुंबईच्या रस्त्यावर धावतेय भन्नाट रिक्षा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nSPG सुरक्षा हटवण्याच्या निर्णयावर प्रियंका गांधींची 'ही' प्र...\n'अशी' आहे जीप कॉम्पास ट्रेलहॉक\nमी दलितविरोधी वक्तव्य केले नाही: बाबा रामदेव\nभाजपच्या नेतृत्वात झारखंड नक्षलवादी मुक्त झाला: शहा\nमथुरेत माकड सफारी सुरू करा; हेमामालिनी यांची उपरोधिक मागणी\n९३ टक्के भारतीयांना H4 अंतर्गत अमेरिकेत व्हिसा\n'महिला या प्रेरणेचा स्रोत'\nहंसच्या सुटकेमुळे टळला अनर्थ\nबनावट नंबरप्लेट लावणाऱ्या टेम्पोचालकावर गुन्हा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nनव्या कंपनीत ‘कनक’चेच कर्मचारी\nताडोबात १९ दिवसांत २० हजार पर्यटकांची सफारी\nमनपा सत्तापक्ष नेत्याची पळविली कार...\n‘बो���मॅरो रजिस्ट्री’ उरली नावापुरती...\nरुळांऐवजी ‘ट्रॅकमन’ची नेमणूक कार्यालयांतच...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AB%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AB%E0%A4%B2", "date_download": "2019-11-21T23:57:51Z", "digest": "sha1:E2UWAYV5GMNJTY2J3ZJNVDU7W7BZZDXO", "length": 5002, "nlines": 128, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "फलाफल - विकिपीडिया", "raw_content": "\nफलाफल (मराठी लेखनभेद: फेलाफिल, फेलॅफिल ; अरबी: فلافل ; रोमन लिपी: Falafel ;) हा मध्यपूर्वेत प्रचलित असलेला, भरड वाटलेल्या छोल्यांचे गोळे किंवा थाप्या तळून बनवला जाणारा खाद्यपदार्थ आहे. काही वेळा छोल्यांऐवजी यासाठी फावा शेंगांच्या दाण्यांचे पीठ वापरले जाते. फलाफल सहसा पिट्यामधोमध किंवा लाफा रोट्यांमधोमध दाबून किंवा गुंडाळून खाल्ले जातात. फलाफलांवर मुरवलेल्या भाज्या किंवा भाज्यांचे सलाड व ताहीनीपासून बनवलेले सॉसदेखील खाल्ले जातात.\nब्लॉग 'वदनी कवळ घेता' - फलाफलाची पाककृती (मराठी मजकूर)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी २३:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/nextg-chief-minister-shivsena-45185", "date_download": "2019-11-22T00:12:42Z", "digest": "sha1:PA4OTNJ2RSILV2TMHOXJNFLZ5TLR32OC", "length": 8330, "nlines": 72, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "nextg chief minister shivsena | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n\"एनडीए'तून बाहेर पडल्यास शिवसेनेला मिळू शकते मुख्यमंत्रिपद\n\"एनडीए'तून बाहेर पडल्यास शिवसेनेला मिळू शकते मुख्यमंत्रिपद\n\"एनडीए'तून बाहेर पडल्यास शिवसेनेला मिळू शकते मुख्यमंत्रिपद\n\"एनडीए'तून बाहेर पडल्यास शिवसेनेला मिळू शकते मुख्यमंत्रिपद\nबुधवार, 6 नोव्हेंबर 2019\nपुणे : कॉंग्रेसच्या पाठिंब्याने सरकार बनवायचे असेल तर भारतीय जनता पार्टीसोबत असलेले नाते तोडावे लागेल. त्यासाठी केंद्रातील सत्तेतून बाहेर पडावे लागेल. या कॉंग्रेस-राष्ट्रवाद��ने घातलेल्या अटीमुळे शिवसेनेची मोठी अडचणी झाली आहे.परिणामी मुख्यमंत्रीपदाचे शिवसेनेचे स्वप्न तूर्तास अपूर्ण राहण्याची शक्‍यता आहे.\nपुणे : कॉंग्रेसच्या पाठिंब्याने सरकार बनवायचे असेल तर भारतीय जनता पार्टीसोबत असलेले नाते तोडावे लागेल. त्यासाठी केंद्रातील सत्तेतून बाहेर पडावे लागेल. या कॉंग्रेस-राष्ट्रवादीने घातलेल्या अटीमुळे शिवसेनेची मोठी अडचणी झाली आहे.परिणामी मुख्यमंत्रीपदाचे शिवसेनेचे स्वप्न तूर्तास अपूर्ण राहण्याची शक्‍यता आहे.\nएकिकडे पडद्यामागून भाजपाबरोबर चर्चा सुरू ठेवायची त्याचवेळी राष्ट्रवादी व कॉंग्रेसबरोबरच बोलणी सुरू ठेऊन कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्रीपद पदरात पाडून घेण्याची शिवसेनेची योजना आहे. मात्र, कॉंग्रेसने भाजपाची साथ सोडण्याची घातलेली अटी अद्याप शिवसेनेच्या पचनी पडत नाही. आयोध्येतील राम मंदीराचा निकाल अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. राम मंदीराच्या प्रश्‍नावर शिवसेना सुरवातीपासून आग्रही आहे. त्यामुळे या प्रश्‍नावर परस्पर दोन विरोधी टोकावर असलेले पक्ष सत्तेसाठी एकत्र कसे येणार हा प्रश्‍न आहे.\nशिवसेना व कॉंग्रेस या दोन्ही पक्षांच्या दृष्टीने ते अडचणीचे आहे. त्यामुळे शिवसेनेचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न अपूर्ण राहण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज सकाळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत झालेली नेमकी चर्चा बाहेर येत नाही. मात्र, भाजपाशी संपूर्ण संबंध तोडा अशी कॉंग्रेसची प्रमुख अट असल्याचे सांगण्यात येत असल्याने या बाबत नेमका काय निर्णय घायचा ही शिवसेनेसमोरची अडचण आहे. कॉंग्रेसबरोबर जाण्यावरून शिवसेना आमदारांमध्ये दोन गट आहेत.\nकाहीही करून मुख्यमंत्रीपद मिळवाच असा आग्रह धरणारा तर कॉंग्रेस राष्ट्रवादीसोबत जाण्यात पक्षाचे दिर्घकालीन नुकसान होईल. त्यामुळे केवळ मुख्यमंत्रीपदासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादीबरोबर जाण्यापेक्षा भाजपावर दबाव आलेला आहे. त्याचा फायदा घेऊन महत्वाच्या खात्यासह समान मंत्रीपदे सन्मानाने पदरात पाडून घ्यावीत, व्यवहारी विचार मांडणारा एक गट पत्रात आहे. या साऱ्या पार्श्‍वभूमीवर उद्यापर्यंत शिवसेनेला कोणती तरी एक भूमिका शिवसेनेला घ्यावी लागणार आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/citizen-reporter/nashik-local-news/problems-need-to-speed-up-work-on-the-main-road/articleshow/71989547.cms", "date_download": "2019-11-21T23:38:16Z", "digest": "sha1:FGNFGYCLVRC4CYX5F24W7FWFSAGPBVUN", "length": 9375, "nlines": 157, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "nashik local news News: अडचणी चर्या रस्त्यावर कामाला गती हवी - problems need to speed up work on the main road | Maharashtra Times", "raw_content": "\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'WATCH LIVE TV\nअडचणी चर्या रस्त्यावर कामाला गती हवी\nअडचणी चर्या रस्त्यावर कामाला गती हवी\nहे चित्र आहे काठे गल्ली नाशिक येथील हेमाद्री चिकित्सालय समोरील ड्रेनेज पाइपलाइन च्या कामाचे. ह्या रस्त्यावर रहदारी बर्यापैकी असते तसेच दवाखान्यात येणार्या पेशंट्स ना गैरसोयीचे होते. तरी कामाला गती मिळावी व रस्ता सुधारून नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी. बर्याच दिवसांपासून हे चित्र आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nइतर बातम्या:रस्ता, पाणी आणि पायाभूत सुविधा|Nashik\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\n'असा' झाला गायिका गीता माळी यांच्या कारला अपघ...\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nआजचं राशी भविष्य: दि. २१ नोव्हेंबर २०१९\nमुंबईच्या रस्त्यावर धावतेय भन्नाट रिक्षा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nSPG सुरक्षा हटवण्याच्या निर्णयावर प्रियंका गांधींची 'ही' प्र...\n'अशी' आहे जीप कॉम्पास ट्रेलहॉक\nमी दलितविरोधी वक्तव्य केले नाही: बाबा रामदेव\nभाजपच्या नेतृत्वात झारखंड नक्षलवादी मुक्त झाला: शहा\nमथुरेत माकड सफारी सुरू करा; हेमामालिनी यांची उपरोधिक मागणी\n९३ टक्के भारतीयांना H4 अंतर्गत अमेरिकेत व्हिसा\nसिटीझन रिपोर्टर पासून आणखी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nअडचणी चर्या रस्त्यावर कामाला गती हवी...\nखड्ड्यात माती, खडी टाकून जनतेच्या जीवाशी ख��ळणं...\nपाण्याचा अपव्यय,जीवितास व आरोग्यास धोका...\nलाइट चा शॉक लगाऊं मोठ अपघात...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/television-news/tujhyat-jeev-rangla-actor-ranada-alias-hardik-joshi-feeling-sad-rustam-e-hind-dadu-chougule-death/articleshow/71718497.cms", "date_download": "2019-11-21T23:57:37Z", "digest": "sha1:XEJZ3KJQGWQ3VPCVKOHJIICOL2KIWLMN", "length": 16813, "nlines": 161, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Dadu Chougule Death: राणादाला अश्रू अनावर, दुःखाचा डोंगर कोसळला - Tujhyat Jeev Rangla Actor Ranada Alias Hardik Joshi Feeling Sad Rustam E Hind Dadu Chougule Death | Maharashtra Times", "raw_content": "\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'WATCH LIVE TV\nराणादाला अश्रू अनावर, दुःखाचा डोंगर कोसळला\n'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत 'रावडी' दिसणारा राणादा उर्फ हार्दिक जोशी किती हळव्या मनाचा आहे, याचा प्रत्यय रविवारी पुन्हा एकदा आला. 'रुस्तम ए हिंद' आणि दोनदा 'महाराष्ट्र केसरी' राहिलेले दादू दत्तात्रय चौगुले यांचे रविवारी दुपारच्या सुमारास हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ही बातमी समजताच राणादाला अश्रू अनावर झाले. राणादावर जणू दुःखाचा डोंगर कोसळला. दादू यांच्या निधनानंतर राणादाने आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत.\nराणादाला अश्रू अनावर, दुःखाचा डोंगर कोसळला\nकोल्हापूरः 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत 'रावडी' दिसणारा राणादा उर्फ हार्दिक जोशी किती हळव्या मनाचा आहे, याचा प्रत्यय रविवारी पुन्हा एकदा आला. 'रुस्तम ए हिंद' आणि दोनदा 'महाराष्ट्र केसरी' राहिलेले दादू दत्तात्रय चौगुले यांचे रविवारी दुपारच्या सुमारास हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ही बातमी समजताच राणादाला अश्रू अनावर झाले. राणादावर जणू दुःखाचा डोंगर कोसळला. दादू यांच्या निधनानंतर राणादाने आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत.\nराणादाने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. यात त्यानं म्हटलंय, आपल्या सर्वांचेच लाडके रुस्ते हिंद, महान भारत केसरी, डबल महाराष्ट्र केसरी दादूमामा चौगुले. ज्यांच्याकडून मी खूप काही शिकलो. परंतु, आताच मला कळलं की, ते आपल्या सर्वांना सोडून गेले आहेत. खरं म्हणजे, मला यावर अजूनही विश्वास बसत नाही. ते आता आपल्यात नाहीत. त्यांच्यासोबतचा तो वज्र केसरीचा सामना अजूनही तसाच स्पष्ट आहे डोळ्यासमोर. सगळं आठवतंय मला, त्यांच्यासोबत काम करत असतानाचे ���र्व अनुभव, त्यांनी शिकवलेल्या सर्व गोष्टी, सर्व आठवणी अगदी स्पष्टपणे डोळ्यासमोर येत आहेत. महाराष्ट्राच्या या लाडक्या पैलवानाने, ज्याने भल्या-भल्यांना अस्मान धाखवलंय. त्यांच्या सोबतचा प्रत्येक क्षण बरच काही शिकून जाणारा होता. तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील सपूर्ण टीमकडून त्यांना भावपूर्ण आदरांजली. तुम्ही नेहमी स्मरणात आणि आमच्या आठवणीत राहाल मामा, असं राणादानं आपल्या इन्स्टाग्रामच्या पोस्टमध्ये म्हटलंय.\n'तुझ्यात जीव रंगला' या झी वरील सर्वात लोकप्रिय मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर खूप आधीपासूनच राज्य केलं आहे. राणादा व पाठक बाई ही जोडी अनेकांच्या पसंतीस उतरलेली आहे. घराघरांत पोहोचलेल्या या मालिकेत दर आठवड्याला आश्चर्यकारक वळण येत आहे.\nआपल्या सगळ्यांचेच लाडके रुस्तमे हिंद, महान भारत केसरी, डबल महाराष्ट्र केसरी दादुमामा चौघुले ज्यांच्याकडून मी खूप काही शिकलो,आत्ताच कळलं की ते आपल्याला सगळ्यांना सोडून गेले. खरं तर अजूनही विश्वास बसत नाहीये की ते आता आपल्यात नाहीयेत. त्यांच्यासोबतचा तो वज्रकेसरीचा सामना अजूनही तसाच स्पष्ट आहे डोळ्यांसमोर. सगळं आठवतंय मला, त्यांच्यासोबत काम करत असतानाचे सगळे अनुभव, त्यांनी शिकवलेल्या सगळ्या गोष्टी, सगळ्या आठवणी सगळंच अगदी स्पष्ट आहे अजूनही नजरेसमोर. महाराष्ट्राच्या या लाडक्या पैलवानाने, ज्याने भल्या भल्यांना आस्मान दाखवलं, त्यांच्या सोबतचा प्रत्येक क्षण बरच काही शिकवून जाणारा होता. तुझ्यात जीव रंगलाच्या, झी मराठीच्या आणि सोबो फिल्म च्या संपूर्ण टीम कडून त्यांना भावपूर्ण आदरांजली 🙏 तुम्ही नेहमीच स्मरणात आणि आमच्या आठवणीत रहाल मामा 🙏\nटीव्हीचा मामला:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nअभिनेत्री प्राजक्ता माळी अडचणीत; जामीनपात्र अटक वॉरंट जारी\n'फोमो' वेब सीरिजच्या माध्यमातून पर्ण पेठे प्रेक्षकांच्या भेटीला...\nशिवरायांचा एकेरी उल्लेख; निर्मात्यांनंतर अमिताभ यांचाही माफीनामा\nसुधीर भटांनी मला सातत्याने नाटकात घेतलंः प्रशांत दामले\nछत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख; सोनी वाहिनीनं मागितली माफी\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला ���िवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\n'असा' झाला गायिका गीता माळी यांच्या कारला अपघ...\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nSPG सुरक्षा हटवण्याच्या निर्णयावर प्रियंका गांधींची 'ही' प्र...\n'अशी' आहे जीप कॉम्पास ट्रेलहॉक\nमी दलितविरोधी वक्तव्य केले नाही: बाबा रामदेव\nभाजपच्या नेतृत्वात झारखंड नक्षलवादी मुक्त झाला: शहा\nमथुरेत माकड सफारी सुरू करा; हेमामालिनी यांची उपरोधिक मागणी\n९३ टक्के भारतीयांना H4 अंतर्गत अमेरिकेत व्हिसा\nएका मोठ्या नाटकाची सावली\nअमेय वाघची नवी वेब सीरिज ‘ब्रोचारा’ येतेय\n...म्हणून सोशल मीडियावर 'या' मराठी अभिनेत्रीची चर्चा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nराणादाला अश्रू अनावर, दुःखाचा डोंगर कोसळला...\nमला हरवायला ठाकरे कुटुंबीयांना पैसा वाटावा लागला: अभिजीत बिचुकले...\nनवी रहस्य उलगडणार; अग्निहोत्र २ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला...\n२ वर्षांनी दयाबेन परतली\nझी मराठी अवॉर्ड्समध्ये 'अग्गंबाई सासूबाई'ची बाजी...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/hatathatgheta-news/inspirational-stories-of-social-workers-1245342/", "date_download": "2019-11-22T01:06:42Z", "digest": "sha1:AJ7BBMHQMWD6LAT7TOQFB3ETB7U4B2ZE", "length": 32228, "nlines": 211, "source_domain": "www.loksatta.com", "title": "सेवायज्ञ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनायजेरियन नागरिकांना घर भाडय़ाने देणाऱ्या ५ जणांवर गुन्हा\nसिडकोच्या घरांची सोडत आगरी कोळी भवनात\nवाहतूक कोंडीवरून नगरसेवक आक्रमक\nकांदा दराची चढाई सुरूच\nधुळ्यात महाआघाडीचा प्रयोग यशस्वी होणार\nहातात हात घेता »\nमाझ्याशी लग्न केलंस तर संस्था देईल त्या जागेत राहावं लागेल.\n‘सेवा परमो धर्म:’ हे ध्येय मानून प्रमोद करंदीकर व रंजना गांगल या दोघांनी सहजीवनाला प्रारंभ केला. सेवायज्ञात आपल्या सुखासिन आयुष्याची आहुती दिली. ‘वनवासी कल्याणाश्रम’ आणि नंतर ‘शबरी सेवा समिती’ या संस्थांच्या माध्यमातून अनेक कसोटय़ांवर उतरत रायगड, ठाणे, पालघर व नंदुरबार येथील ग्रामीण समाजजीवनात सकारात्मक परिवर्तन घडवलंय. कुपोषित आदिवासी मुलांना जगवण्यापासून त्यांना शिक्षण देऊन स्व���:च्या पायावर उभं करणाऱ्या या जोडप्यांच्या सेवायज्ञाविषयी..\n‘‘दीनदुबळ्या देशबांधवांसाठी जीवन वेचण्याचा माझा निश्चय आहे, माझ्याशी लग्न केलंस तर संस्था देईल त्या जागेत राहावं लागले, तिथे सर्व जे खातील तेच खावं लागेल आणि संस्थेत पडेल ते काम करावं लागेल..’’ त्यांनी विचारलं आणि समोरून क्षणार्धात उत्तर आलं, ‘‘माझी तयारी आहे.’’\n३३ वर्षांपूर्वीचा हा संवाद ‘सेवा परमो धर्म:’ हे ध्येय मानणाऱ्या प्रमोद करंदीकर व रंजना गांगल या दोन उपवर व्यक्तींमधला. तिलाही चारचौघांसारखा संसार करायचा नव्हताच. म्हणूनच पदवी घेतल्यानंतर घरचे लग्नासाठी पाठी लागले तेव्हा तिच्या डोळ्यासमोर जीव झोकून काम करणाऱ्या या तरुणाला तिनेच साद घातली. तेव्हापासून अनेकांना बरोबर घेऊन सुरू झालेल्या त्यांच्या सहजीवनाने प्रथम ‘वनवासी कल्याणाश्रम’ आणि नंतर ‘शबरी सेवा समिती’ या संस्थांच्या माध्यमातून अनेक कसोटय़ांवर उतरत रायगड, ठाणे, पालघर व नंदुरबार अशा चार जिल्ह्य़ांतील ग्रामीण समाजजीवनात सकारात्मक परिवर्तन घडवलंय.\n१९७७ची गोष्ट. एम.कॉम.च्या शेवटच्या वर्षांत शिकत असताना प्रमोदला विश्व हिंदू परिषदेचा घडगाव (ता. नंदुरबार) येथील आदिवासी मुलांच्या वसतिगृहात ८ दिवसांसाठी व्यवस्थापक म्हणून जाण्याबद्दल विचारणा झाली. हाच त्याच्या जीवनातील टर्निग पॉइंट. तिथल्या आदिवासींची दारुण परिस्थिती पाहून तिथेच त्याने आपल्या आयुष्याची दिशा ठरवली. आपल्या तरुण मुलाने २०/२१व्या वर्षी असा निर्णय घेणं अर्थातच घराला रुचणारं नव्हतं. आई तर माझा मुलगा काय खाईल, कुठे झोपेल.. या चिंतेनेच व्याकुळ झाली. पण प्रमोदचा मनोनिग्रह जबरदस्त होता. त्यानुसार शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याने वनवासी कल्याणाश्रमाच्या कामाला वाहून घेतलं.\nआसाममध्ये एक वर्ष काम केल्यावर कर्जत केंद्रात काम करताना त्याच ठिकाणी कार्यरत असणाऱ्या रंजनाकडून लग्नाचा प्रस्ताव आला आणि तो चकितच झाला. कारण अत्यल्प मानधनावर पूर्ण वेळ काम करणाऱ्या, गोठय़ासदृश गृहात राहणाऱ्या आणि आंघोळीसाठी नदीवर जाणाऱ्या भणंग मुलाला कोणी मुलगी देईल हे त्याच्या कल्पनेपलीकडचं होतं. पण लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधलेल्या असतात हेच खरं. सेवेचा वारसा लाभलेली आणि त्याच पदपथावरून चालण्याचा निश्चय केलेली रंजना त्याच्या आयुष्यात आली आणि प्रति��ूल परिस्थितीत लढण्याची दोघांची हिम्मत दुप्पट झाली.\n१३ ऑगस्ट १९८२ला लग्न झालं आणि लगेचच कर्जत तालुक्यातील वैजनाथ येथे मुलामुलींच्या वसतिगृहात (मातीचं घर आणि कुडाच्या भिंती) त्यांचा सार्वजनिक संसार सुरू झाला. १९८४ मध्ये संस्थेला कोळिंबे गावात जंगलामधली दहा एकर जमीन मिळाली. तिथे नवं केंद्र सुरू करायचं ठरलं आणि त्याची जबाबदारी प्रमोदवर सोपवण्यात आली. त्यानंतर सुरू झाला एक सेवायज्ञ. वैजनाथहून डबा घेऊन रोज सकाळी डोंगर रस्ता तुडवत १० कि.मी. पायी यायचं. कोणी गडी मिळाला तर त्याच्यासह नाही तर एकटय़ाने कुदळ, कोयत्याने झाडं, वेली तोडून जागा साफ करायची आणि अंधार पडला की पुन्हा तेवढीच पायपीट करत घरी परतायचं. सोबत कुठली तर बिबळ्या, साप, अस्वल, लांडगे.. अशा वन्य प्राण्यांची. संस्थेकडे पैशांची चणचण त्यामुळे गवंडीकाम, सुतारकाम, विहिरीसाठी सुरुंग, लावून दगड फोडणं, कुंपण घालणं.. सर्व कामांसाठी हा एकच हक्काचा मजूर. सहा-सात महिन्यांच्या अथक परिश्रमाने मातीची जमीन व कुडाच्या भिंतींचं वसतिगृह उभं राहिलं. त्यात स्वत:च्या बाळासह शिकणाऱ्या २५ मुलांना घेऊन हे जोडपं तिथे राहायला लागलं. त्या दिवसातले कसोटी पाहणारे क्षण रंजनाताई उलगडत होत्या.. ‘‘पावसाळा जवळ आल्याने आम्हाला विहीर बांधण्याची घाई होती. विहिरीचं खोदकाम खाली उतारावर होतं. सुरुंग लावल्याने फुटलेले दगड आम्हाला डोक्यावरून न्यावे लागत. आमच्या आठ-१० महिन्यांच्या मुलाला झाडाखाली बसवून मुलांबरोबर मी हे काम भर उन्हात करत असे. पावसाळ्यात शेतीच्या कामामुळे स्वयंपाकासाठी बाई मिळणं मुश्कीलच. त्यामुळे ते तीन महिने ५०/५० जणांचा सकाळ-संध्याकाळचा स्वयंपाक मी चूल पेटवून एकीकडे मुलाला सांभाळत केलाय. अर्थात एकमेकांची साथ होती म्हणूनच ते दिवस निभावले.’’ त्या म्हणाल्या की, ‘‘आदिवासी मुलांना (शिकण्याकरिता) शोधण्यासाठी डोंगरात किती फिरणं व्हायचं याची तर गणतीच नाही, पण सरांबरोबर (प्रमोद करंदीकर) चालताना ते झाडं, वेली, पक्षी आदिवासींचं समाजजीवन यांची माहिती देत राहायचे त्यामुळे हा प्रवास समृद्ध झाला.\nहळूहळू दोघांवरील जबाबदाऱ्या वाढत गेल्या आणि १९९० मध्ये हे दाम्पत्य संस्थेने कॉलेजच्या मुलांसाठी डोंबिवलीमध्ये घेतलेल्या वसतिगृहात राहायला आलं. दोघंही ज्येष्ठ कार्यकर्ते. त्यांना स्वतंत्रपणे दोन-दोन महिने कामासाठी बाहेर जावं लागे. त्यामुळे त्यांच्या मुलात परिपक्वता फारच लवकर आली. पूर्वीपासून एकटा राहायला लागला.\nआदिवासींचं जीवन जवळून बघत असताना कुपोषणाने होणारे बालमृत्यू सरांना आंतर्बाह्य़ हलवून गेले आणि या एका विषयावर लक्ष केंद्रित करण्यासाठी डोंबिवलीतील पाच-सहा जणांना घेऊन त्यांनी २००३ मध्ये शबरी सेवा समिती या संस्थेची स्थापना केली (शबरीची सेवा व भक्ती कामात यावी यासाठी हे नाव). डोंबिवलीतच ऑफिस वा घरासाठी भाडय़ाची जागा घेऊन काम सुरू झालं. कार्यकर्त्यांना हाताशी धरून कर्जत तालुक्यातील दुर्गम भागात स्वत: फिरून सरांनी ६५० कुपोषित बालकं शोधून काढली. बालरोगतज्ज्ञांकडून तपासणी व उपचार, अत्यंत नियमितपणे पोषक आहार, पालकांशी संवाद व प्रबोधन, गर्भवती स्त्रियांची साडीसह हिरवे मूग, गूळ, खोबरं यांनी ओटी भरून सामुदायिक डोहाळे जेवण.. अशा मार्गानी कुपोषणाशी लढाई सुरू झाली. या अनुभवातून नंतर मुरबाड व ठाणे जिल्ह्य़ांत आणि २००८ पासून नंदुरबार जिल्ह्य़ातील अतिदुर्गम तालुक्यात काम सुरू झालं. हे आव्हान कस पाहणारं होतं. सर सांगतात, ‘‘मरणपंथाला लागलेल्या मुलाला मरणाच्या दाढेतून परत आणण्यासाठी वेळेला ८०/९० किलोमीटरचा प्रवास करून शहराच्या ठिकाणी हॉस्पिटलात न्यावं लागे. तिथे जाऊन उपचार होईपर्यंत ते मूल जिवंत राहील याचीही खात्री नसे, पण धाडसानं पावलं उचलत राहिलो. मुलं बरी होत गेली. त्यातून आमच्यावरचा विश्वास वाढत गेला आणि संस्थेला स्थानिक कार्यकर्ते मिळाले. आज आम्ही अभिमानाने सांगतो की, संस्थेच्या प्रयत्नातून या सर्व भागातली एकूण ६५१० बालकं कुपोषणमुक्त झाली. आता आमच्या कार्यक्षेत्रात कुपोषणाने एकही बालमृत्यू होत नाही.’’\nआज या दुर्गम भागातील सर्वच पाडय़ांत शबरी सेवा समितीचा संपर्क आहे. कर्जत, जव्हार, शहापूर, मुरबाड, नंदुरबार, मावळ या भागांत ठरावीक ठिकाणी व ठरावीक वारी नियमितपणे आरोग्य शिबिरे होतात. स्थानिक कार्यकर्ते व जवळचे डॉक्टर्स यांची आता व्यवस्थित घडी बसलीय. कुपोषणाचा प्रश्न मार्गी लागल्यावर सरांनी बालविकासाकडे लक्ष केंद्रित केलं. या घडीला शबरी सेवा समितीच्या कर्जत व जव्हार तालुक्यात एकूण १५ बालवाडय़ा सुरू आहेत. त्या त्या ठिकाणच्या ७वी ते १२वीपर्यंत शिकलेल्या महिला या बालवाडय़ांच्या शिक्षिका. त्यांना टॅबही दिलेत. या शिक्षिकांना प्रशिक्षण देण्याचं काम सरांचं. ते कशेळे केंद्रावर चालतं. याच केंद्रावरील वसतिगृहात राहून सध्या ११ मुलं शाळा-कॉलेजचं शिक्षण घेताहेत. १ली ते ७वीच्या विद्यार्थ्यांसाठी पदवीधर कार्यकर्त्यांच्या मदतीने अभ्यासिकाही चालवल्या जातात. गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी होणाऱ्या पुस्तकहंडी उत्सवात आतापर्यंत १३ शाळांतील मुलांना दरवर्षी दीड हजार पुस्तकं वाटण्यात आलीत. शैक्षणिक साधनं व दिवाळी फराळाचं वाटप, सामुदायिक विवाह, शिवणवर्ग, शेतकऱ्यांना बियाणं, खतं पंप यासाठी मदत व मार्गदर्शने असे संस्थेचे अनेक उपक्रम आहेत आणि त्यासाठी सर व ताईंची भिंगरीसारखी भ्रमंती सुरू आहे.\nमात्र मदत देताना सरांचं एक सूत्र आहे.. उभं राहायला हात द्यायचा, आत्मविश्वास निर्माण करायचा आणि अलगद बाजूला व्हायचं. अवलंबून ठेवायचं नाही. त्यानुसार जांभूळवाडी (ता. कर्जत) व वावी (ता. धडगाव) या टंचाईग्रस्त भागांत विहिरी बांधताना बांधकाम साहित्य संस्थेचं आणि श्रमदान गावकऱ्यांचं अशी विभागणी होती. आंब्यांच्या कलमांचे वाटपही फुकट नाही. २५ टक्के रक्कम घेणाऱ्याची. जव्हार तालुक्यात २००० कलमं दिली, तीही आधीच्या वर्षी दिलेली ५०० कलमं जगवलेली पाहिल्यावरच. या सूत्रामुळे इथली अनेक माणसं आता स्वयंपूर्ण झाली आहेत. कोणी भाजीपाला पिकवतंय तर कोणी इथल्या शेवग्याच्या शेंगा बाहेर नेऊन विकतं. मावळमधील शिरदे गावात तर घरोघरी खवा बनतोय.\nइथल्या आदिवासी स्त्रियांमधला आत्मविश्वास तर कमालीचा वाढला. कशेळे (कर्जतपासून १६ कि.मी.) केंद्रावर सरांशी गप्पा मारताना कविता गांधिवले भेटल्या. या आजूबाजूच्या पाडय़ांवर फिरून संस्थेची आरोग्य शिबिरे व अन्य उपक्रमांची माहिती कानाकोपऱ्यात पोहोचवतात. अत्यंत सुसंगत व नेटकेपणे बोलत होत्या. म्हणाल्या, ‘‘आज मी कामाने जे स्थान मिळवलंय ते मोलमजुरी करून आयुष्यात मिळालं नसतं.’’\nवसतिगृहातील मुलंही स्मार्ट, चुणचुणीत आहेत. म्हणाली, ‘‘सर आमच्याबरोबर बुद्धिबळ खेळतात (यासाठी वेळ कुठून आणतात कोणास ठाऊक). एकदा तर कुठल्याशा सणाला जेवण करणाऱ्या बाई रजेवर होत्या. सरांनी विचारलं, ‘आज काय करू या). एकदा तर कुठल्याशा सणाला जेवण करणाऱ्या बाई रजेवर होत्या. सरांनी विचारलं, ‘आज काय करू या’ कोणी तरी म्हणालं, ‘पुरणपोळी.’ तेव्हा सरांनी ताईंना फक्त फोन क���ून सर्व कृती समजून घेतली आणि मग सर्वानी मिळून जमतील तशा पुरणपोळ्या केल्या आणि दूध/ तुपासह पोटभर खाल्ल्या.’’\nइथल्या मुलामाणसांना सहभागी केल्याशिवाय सर आणि ताईंचा कोणताही आनंद साजरा होतंच नाही. त्यांच्या लग्नाच्या ३०व्या वाढदिवसाचा आनंदही बालवाडीच्या मुलांना साजूक तुपातले कणकेचे लाडू वाटून द्विगुणित झाला आणि मुलाच्या लग्नानंतर (जूनमध्ये) जव्हारला झालेल्या वैद्यकीय शिबिरात प्रत्येकाच्या हातात औषधांबरोबर एक-एक आंबाही ठेवला गेला.\nया सगळ्यासाठी लागणारा पैसा यावर सरांचं उत्तर होतं, ‘‘आम्ही माणसं जोडत गेलो आणि पैसा येत राहिला/ राहील. समाजाचे प्रतिनिधी म्हणून आम्ही त्या बांधवांपर्यंत पोहोचतो. समाज जे देतो ते १०० टक्के त्या बांधवांना मिळेल याची खात्री आम्ही आमच्या कामातून देतो.’’ त्यांचे पुढचे शब्द हृदयात कोरून ठेवावे असे म्हणाले, ‘‘आज आमच्याकडे बंगला, गाडी-घोडा, दागिने.. यापैकी काही नाही. पण नंदुरबार जिल्ह्य़ात अशा शेकडो माता भेटतील ज्या सांगतील की, माझं बाळ आज करंदीकर सरांमुळे जिवंत आहे. हे समाधान इतर कोणत्याही सुखापेक्षा लाखमोलाचं नाही का यावर सरांचं उत्तर होतं, ‘‘आम्ही माणसं जोडत गेलो आणि पैसा येत राहिला/ राहील. समाजाचे प्रतिनिधी म्हणून आम्ही त्या बांधवांपर्यंत पोहोचतो. समाज जे देतो ते १०० टक्के त्या बांधवांना मिळेल याची खात्री आम्ही आमच्या कामातून देतो.’’ त्यांचे पुढचे शब्द हृदयात कोरून ठेवावे असे म्हणाले, ‘‘आज आमच्याकडे बंगला, गाडी-घोडा, दागिने.. यापैकी काही नाही. पण नंदुरबार जिल्ह्य़ात अशा शेकडो माता भेटतील ज्या सांगतील की, माझं बाळ आज करंदीकर सरांमुळे जिवंत आहे. हे समाधान इतर कोणत्याही सुखापेक्षा लाखमोलाचं नाही का\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nविदेशिनी: मानवी इतिहासातल्या ‘बालक’खुणा..\nसूर्य डोई घ्यावा लागतो..\nकृषी क्षेत्रातले नवे दालन\nVIDEO : शिवाजी नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणा...\nशिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याबद्दल शरद म्हणतो, 'नजरेचा इशारा इकडे तिकडे झाला तरी...'\n'या' बॉलिवूड अभिनेत्रीचे होते पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत अफेअर\nया देशात सापडला ९० वर्षांपूर्वीचा मिकी माऊस\n‘तान्हाजी'च्या ट्रेलर लाँचला पत्रकाराने तैमुरबद्दल विचारला 'हा' मजेदार प्रश्न, सैफ म्हणाला...\nबनावट नोटांप्रकरणी एकही गुन्हा दाखल नाही\n‘कर्करोग योद्धय़ां’कडून राज्यात २०३४ शस्त्रक्रिया\nअमित शहांकडून झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अयोध्येचा मुद्दा\nभारतीय क्रिकेटमध्ये गुलाबी क्रांती\nयूएनएससीमध्ये पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित\n‘देशातील राष्ट्रीय महामार्गाच्या ५६६ प्रकल्पांना विलंब’\nकाश्मीरमध्ये दुकाने, व्यापारी संकुले दुसऱ्या दिवशीही बंद\nकेंद्र सरकारच्या नोकऱ्यांमधील ७ लाख पदे रिक्त\n‘काश्मीरमध्ये संपूर्ण निर्बंध असल्याचा आरोप करणाऱ्या याचिका चुकीच्या’\nप्रकाशझोतातील कसोटीकडे मनोरंजन म्हणून पाहू नये\n\"नथुराम गोडसे आमच्या मनात\" म्हणत सुभाषचंद्र बोस यांच्या पणतीने केली पूजा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/modi-likes-puneri-pagadi-and-momento-31887", "date_download": "2019-11-22T00:42:13Z", "digest": "sha1:AI6QPFMHVDXKPMK2YANDDTBA3BWGT3ON", "length": 10641, "nlines": 134, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "modi likes puneri pagadi and momento | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपुणेरी पगडी आणि पुणेरी सन्मानचिन्ह मोदींच्या पसंतीस\nपुणेरी पगडी आणि पुणेरी सन्मानचिन्ह मोदींच्या पसंतीस\nमंगळवार, 18 डिसेंबर 2018\nपुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुणे दौऱ्यात हिंजवडी ते शिवाजीनगर म्रेट्रोच्या कामाचे भूमिपूजन केले. या वेळी पुणेकरांनी केलेल्या स्वागताचे मोदींनी कौतुक केले. स्वागतासाठी घातलेली पुणेरी पगडी त्यांनी कार्यक्रम संपेपर्यंत काढली नाही. तसेच अश्वारूढ शिवछत्रपती महाराज, शनिवारवाडा आणि मेट्रो यांच्या प्रतिमा वापरून केलेले सन्मानचिन्हही त्यांच्या पसंतीस उतरले.\nपुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुणे दौऱ्यात हिंजवडी ते शिवाजीनगर म्रेट्रोच्या कामाचे भूमिपूजन केले. या वेळी पुणेकरांनी केलेल्या स्वागताचे मोदींनी कौतुक केले. स्वागतासाठी घातलेली पुणेरी पगडी त्यांनी कार्यक्रम संपेपर्यंत काढली नाही. तसेच अश्वारूढ शिवछत्रपती महाराज, शनिवारवाडा आणि मेट्��ो यांच्या प्रतिमा वापरून केलेले सन्मानचिन्हही त्यांच्या पसंतीस उतरले.\nमोदी ज्या शहरात जातात तेथील भाषेतील वाक्यांनी आपल्या भाषणाची सुरवात करतात. पुण्यातही त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, लोकमान्य टिळक, महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा आवर्जून उल्लेख केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जन्मभूमी म्हणून पुण्याचा उल्लेख त्यांनी पहिल्यांदाच केला.\nपुण्यात मध्यंतरी पगडीवरून वाद झाला होता. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका कार्यक्रमात पुणेरी पगडीऐवजी महात्मा जोतिबा फुले वापरत असलेले पागोटे यास अधिक पसंती दर्शवली होती. राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात छगन भुजबळ यांच्या डोक्यावर पुणेरी पगडी चढविल्याबद्दल नाराजी व्यक्त करत नंतर स्वतः पागोटे त्यांना घातले होते. या कार्यक्रमानंतर साहजिकच वाद व चर्चा सुरू झाल्या.\nपुणे महापालिकेच्या नवीन इमारतीच्या उदघाटन प्रसंगी उपराष्ट्रपती व्यंकया नायडू आले होते. त्यांचे पागोटे की पगडी घालून स्वागत करायचे, यावरून त्यामुळे वाद पेटला होता. सत्ताधारी भाजपने त्यांना पगडीच घातली होती. आता मोदी यांचे स्वागत कसे करणार याची उत्सुकता होती. त्यांना पगडी पुणेरीच घातली. मात्र तिचा `लूक` परंपरागत पगडीचा येणार नाही, अशी काळजी घेतली. या पगडीला मण्यांच्या अनेक माळा लावल्या होत्या. त्यामुळे ती पुणेरी वाटत नव्हती, हे मात्र खरे.\nमोदींना सन्मानचिन्हाची जबाबदारी भाजपचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी घेतली होती. त्यांच्याच मतदारसंघात हा कार्यक्रम होता. त्यांच्या संकल्पनेतून हे सन्मानचिन्ह तयार करण्यात आले. त्यात अश्वारूढ शिवाजी महाराज, शनिवारवाडा आणि मेट्रो यांच्या प्रतिकृतींचा वापर करण्यात आला. हे सन्मानचिन्ह पालकमंत्री गिरीश बापट व महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते मोदींना भेट देण्यात आले. पंतप्रधानांच्या टिमने ते आवर्जून दिल्लीला नेले.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nपुणे नरेंद्र मोदी narendra modi शिवाजीनगर नगर मेट्रो शिवाजी महाराज shivaji maharaj लोकमान्य टिळक lokmanya tilak शिवसेना shivsena बाळासाहेब ठाकरे शरद पवार sharad pawar छगन भुजबळ chagan bhujbal नगरसेवक गिरीश बापट मुक्ता टिळक\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/petrol-diesel-price-today-petro-prices-rise-20-paisa-per-liter-as-diesel-price-unchanged-across-four-major-cities/", "date_download": "2019-11-21T23:35:36Z", "digest": "sha1:QUAYSIFLY2NXWCNBYZYIBWMWWBX53GPE", "length": 10257, "nlines": 96, "source_domain": "bahujannama.com", "title": "petrol diesel price today petro prices rise 20 paisa per liter as diesel price unchanged across four major cities | गेल्या 10 दिवसात तिसर्‍यांदा वाढले पेट्रोलचे दर, जाणून घ्या डिझेलचा भाव | bahujannama.com", "raw_content": "\nगेल्या 10 दिवसात तिसर्‍यांदा वाढले पेट्रोलचे दर, जाणून घ्या डिझेलचा भाव\nनवी दिल्ली : वृत्तसंथा – नोव्हेंबरमध्ये तेलाच्या किंमती तिसऱ्यांदा वाढ झाली आहे. रविवारी सलग तिसर्‍या दिवशी ही वाढ नोंदविण्यात आली. या तीन दिवसांत पेट्रोलचे दर दिल्लीत प्रतिलिटर ४५ पैशांनी महागले आहेत. तर डिझेलच्या दारात १६ पैशांनी वाढ झाली आहे. रविवारी देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलच्या दरात २० पैसे प्रतिलिटर वाढ झाली. दरम्यान डिझेलच्या किंमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.\nदरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. गेल्या एका महिन्यात कच्च्या तेलाच्या किंमतीत प्रति बॅरल चार डॉलर्सपेक्षा जास्त वाढ झाली आहे, त्यामुळे पाच आठवड्यांपेक्षा जास्त काळानंतर पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीला सुरुवात झाली आहे.\nइंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, रविवारी दिल्ली – ७३.०५, कोलकाता- ७५. ७६, मुंबई -७८.७२ आणि चेन्नई -७५.९१ रुपये प्रतिलिटर झाले आहेत. चार महानगरांमध्ये डिझेलचे दरही अनुक्रमे ६५. ९१ रुपये , ६८. ३२ रुपये, ६९. १३ रुपये आणि ६९. ६७ रुपये प्रतिलिटर झाले आहे.\nघरी बसल्या तपासू शकता तुमच्या शहरातही पेट्रोलचे दर :\n— SMSच्या माध्यमातून –\nआता आपण रोज घरी बसल्या आपल्या शहरातील पेरोलचे दर तपासू शकता, यासाठी विशिष्ट नोंदणीकृत क्रमांकावर SMS पाठवून तुम्ही बदलते दर तपासू शकता. डीलर किंवा व्यापारासाठी इंडियन ऑइल ग्राहक RSP <डीलर कोड > ९२२४९९२२४९या क्रमांकावर एसएमएस पाठवून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीबद्दलही माहिती मिळवू शकता. तर ग्राहकांसाठी एचपीसीएल ग्राहक कोड HPPRICE <डीलर कोड > ९२२२२०११२२ या क्रमांकावर SMS पाठवू शकता.\n— वेबसाइटच्या माध्यमातून –\nजर तुम्ही इंटरनेट वापरत असाल तर इंडियन ऑईलच्या संकेतस्थळावर तुम्ही पंप लोकेटरची मदत घेऊ शकता. त्यासाठी तुम्ही https://associates.indianoil.co.in/PumpLocator/ या लिंकवर क्लिक करा , आपल्या लोकेशनवर क्लिक करा. त्यांनतर तुमचा परिसरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर तपासू शकता.\nदरम्यान पेट्रोल आणि डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढतच आहेत. सकाळी ६ वाजल्यापासून पेट्रोल आणि डिझेलची नवीन किंमत लागू होईल. एक्साईज ड्युटी जोडल्यानंतर, डीलर त्यांच्या किंमतीवर सर्व काही कमीशन करतो, त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. त्यानंतर सकाळी ६ वाजेपासून पेट्रोल – डिझेलच्या दारात बदल होतो.\nशिवसेनेला राष्ट्रवादी-काँग्रेसची साथ मिळणार 'सामना'तून संजय राऊतांनी सांगितला 'महाराष्ट्र फॅक्टर'\n मिरजमध्ये उपचाराऐवजी 3 रूग्णांना रस्त्यावर फेकलं, एकाचा मृत्यू\n मिरजमध्ये उपचाराऐवजी 3 रूग्णांना रस्त्यावर फेकलं, एकाचा मृत्यू\nसत्तास्थापनेच्या हालचालींना कमालीचा ‘स्पीड’, सर्व नेते दिल्लीहून मुंबईला रवाना\n‘संभाव्य’ मंत्र्यांच्या यादीत राष्ट्रवादीच्या 10 तर काँग्रेसच्या 9 दिग्गजांची नावं, सुत्रांची माहिती\n… तरच ‘महाशिवआघाडी’चं सरकार, काँग्रेसनं सांगितलं\nप्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ‘संभाव्य’ मंत्र्यांची यादी घेऊन पोहचले शरद पवारांच्या घरी\nमुलाला विभक्त राहण्यास भाग पाडणाऱ्या सुनेचा मुलाकडून खून\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:User_mr-0", "date_download": "2019-11-22T00:14:37Z", "digest": "sha1:QVHM4VZYGKBOAVCZ7W6BWMNYO2WDOW3L", "length": 2734, "nlines": 57, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:User mr-0 - विकिपीडिया", "raw_content": "\nया सदस्याला मराठी चे ज्ञान नाही (किंवा समजण्यासाठी खूप कष्ट पडतात).\nमराठी भाषा न येणारे सदस्य\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ ऑक्टोबर २०१६ रोजी ०३:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.curiosityworld.in/2015/02/excel-cell-dropdown-list.html", "date_download": "2019-11-21T23:17:59Z", "digest": "sha1:NNZ7ZBEMJYCB6THDAE7IC6DH5DHOZJA3", "length": 9465, "nlines": 139, "source_domain": "www.curiosityworld.in", "title": "Excel Cell DropDown List | Curiosity World", "raw_content": "\nएक्सेलमध्ये Drop-Down List अगदी सोप्या पद्धतीने कशी तयार करावी ते आज पाहूया. ही लिस्ट आपणास दोन प्रकारे तयार करता येते. दोन्ही पद्धती सहाव्या मुद्द्यात आल्या आहेत..\nज्या सेलमध्ये ड्रॉप डाऊन लिस्ट हवी ती सेल अथवा सेल रेंज सिलेक्ट करा.\nData मेनू सिलेक्ट करा.\nपुन्हा त्यातील Data Validation निवडा.\nआता Data Validation चा बॉक्स येईल त्यातील सेटिंग्ज मधील Allow मध्ये List निवडा.\nSource मध्ये तुमची लिस्ट स्वल्पविराम देऊन टाईप करा. अथवा...\nतुमची लिस्ट जर या वर्कशीटवर इतर ठिकाणी असेल तेथून उभ्या / आडव्या सेलना निवडा. ओके निवडा.\nजर तुम्ही एकच सेल सिलेक्ट केली असेल आणि ही ड्रॉप-डाऊन-लिस्ट इतर ठिकाणी हवी असेल तर कॉपी-पेस्ट करा. किंवा. सेल ड्रॅग करा.\nआता त्या सेलपैकी कोणतीही सेल सिलेक्ट करा. उजवीकडे एक त्रिकोण येईल त्यावर क्लिक करा. ड्रॉप डाऊन बॉक्स तयार...\nयामुळे टाइपिंगचा वेळ वाचेल शिवाय लिस्ट पेक्षा वेगळा मुद्दा लिहिला जाणार नाही.\nहा एक्सेल फाईल नमुना हवा असल्यास येथून डाऊनलोड करून घ्या.\nआपणास एक्सेलच्या आवश्यक सूत्रांची माहिती पूर्णपणे मराठीत येथे देण्याचा मानस आहे..\nइतर अनेक क्लुप्त्या इथे देण्याचा प्रयत्न असेल तेव्हा भेट देत राहा.\nआभारी आहोत सर अशीच महत्वपूर्ण माहिती देत रहा धन्यवाद\nगोरे सर अत्यंत उपयुक्त माहिती.धन्यवाद.\nPDF: अक्षरी संख्या (पोर्टेबल सूत्र निर्मिती)\nPDF: एक्सेल शीटचा पासवर्ड काढणे\nतंत्रज्ञान व इतर विषयाशी संबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करावी.\nसंगणक क्षेत्रातील अनेक सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आपली कामे वेगात कशी करावी सोप्या पद्धतीने पण आकर्षक ग्राफिक्स, वर्ड, एक्सेल, पावरपॉइंट, सिस्टीम, ब्लॉग, स्वनिर्मित मोबाईल ॲप, पीसी सॉफ्टवेअर आदी बाबतीत माहिती नेहमी येत राहील. आपणाला आलेली समस्या सुचवल्यास त्यास उत्तर देण्याचा प्रयत्न राहील. इतरांनाही या साईटची माहिती द्यावी. पब्लिश होणाऱ्या पोस्टचा अलर्ट ईमेलद्वारे मिळवण्यासाठी येथे आपला ईमेल सबमिट करावा.\nलाईन अॅनिमेशन: अॅनिमेशन डोळ्यांना सुखद वाटते. पण असे अॅनिमेशन तयार करण्यास खूप त्रास घ्यावा लागतो. आज आपण अगदी सोप्या पद्धती��े हे अॅनिमेशन...\nCCE 4.1 - 2019-20 यावर्षीचे अपडेट तयार ... 12-08-2019 11:15 PM | Ver 4.1 सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट अॅ...\nजनरल रजिस्टर सॉफ्टवेअर मराठी | इंग्रजी मध्ये आता आपण डाउनलोड करून आपले काम सुलभ बनवता येईल. प्रत्येक शाळेत, मग ती प्राथमिक शाळा असो की, हा...\n मायक्रोसॉफ्ट एक्सेलच्या उपलब्ध सुविधेत वाढ करण्यासाठी व ऑफिसला जोडता येणारे प्लग इन सॉफ्टवेअर. S2G Exc...\nमित्रांनो, आपणा सर्वांना युनिकोड फॉन्ट वापरणे सुलभ जाते. आज मी तुम्हाला फोटोशॉपमध्ये मराठी/हिंदी युनिकोड फॉन्ट कसा वापरावयाची त्याची...\nएक्सेलमध्ये आपणास बऱ्याचदा संख्या अक्षरात लिहावी लागते. ही संख्या जर संख्येप्रमाणे बदलली तर किती छान होईल\nयेथील माहितीला आपण लिंक दिल्यास आपले स्वागतच...\nप्रिंट काढूनही स्वतःसाठी वापरू शकता.\nयातील कंटेंट कॉपी करून आपल्या वेब पेजवर वापरणे वा\nया माहितीचा व्यापारासाठी वापर करणे योग्य नाही.\nतंत्रज्ञानातील प्रश्नांसाठी एक छोटेखानी व्यासपीठ...\nआशा आहे सर्वांना आवडेल व माहितीचा उपयोग होईल.\nआमची पूर्णपणे इंटरअॅक्टिव्ह सॉफ्टवेअर्स निर्मिती-\nअधिक माहितीसाठी www.s2gsoftware.in पहा. धन्यवाद..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%B6%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A6_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2019-11-22T00:51:08Z", "digest": "sha1:FKS2HHP77WRONQ3Y2FPYTVJWGWVZHUPV", "length": 5909, "nlines": 104, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हुशंगाबाद जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख हुशंगाबाद जिल्ह्याविषयी आहे. हुशंगाबाद शहराविषयीचा लेख येथे आहे.\nहुशंगाबाद जिल्हा भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे.\nभोपाळ विभाग • चंबळ विभाग • इंदूर विभाग • जबलपूर विभाग • उज्जैन विभाग • ग्वाल्हेर विभाग • रेवा विभाग • शाहडोल विभाग • हुशंगाबाद विभाग • सागर विभाग\nआगर माळवा • अलीराजपूर • अनुपपुर • अशोकनगर • बालाघाट • बडवानी • बैतुल • भिंड • भोपाळ • बऱ्हाणपूर • छत्रपूर • छिंदवाडा • दमोह • दतिया • देवास • धार • दिंडोरी • गुणा • ग्वाल्हेर • हरदा • हुशंगाबाद • इंदूर • जबलपूर • झाबुआ • कटनी • खांडवा(पूर्व निमर) - खरगोन(पश्चिम निमर) - मंडला • मंदसौर • मोरेना • नरसिंगपूर • नीमच • पन्ना • रेवा • राजगढ • रतलाम • रायसेन • सागर • सतना • शिहोर • शिवनी • शाहडोल • शाजापूर • शेवपूर • शिवपुरी • सिधी -सिंगरौली • टीकमगढ • उज्जैन • उमरिया • विदिशा\nपेंच राष्ट्रीय उद्यान • अमरकंटक • खजुराहो • भीमबेटका • कान्हा राष्ट्रीय उद्यान • पन्ना राष्ट्रीय उद्यान • ओंकारेश्वर • महांकाळेश्वर\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ जून २०१४ रोजी ०८:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.saveatrain.com/blog/category/train-travel-sweden/?lang=mr", "date_download": "2019-11-22T00:48:28Z", "digest": "sha1:6YWRRM4SSR7XNC3V73UM5YBBVXTF2G7C", "length": 16359, "nlines": 138, "source_domain": "www.saveatrain.com", "title": "Train travel Sweden Archives | एक गाडी जतन करा", "raw_content": "पुस्तक एक रेल्वे तिकीट\nवर्ग: रेल्वे प्रवास स्वीडन\nघर > रेल्वे प्रवास स्वीडन\n5 सर्वोत्तम मासेमारी ठिकाणे युरोप मध्ये आनंद\nकुठे काहीच तर नाही जोरदार एका नवीन ठिकाणी पहिल्यांदाच मासेमारी सारखे आहे. कोणत्याही गळाने मासे पकडणारा साठी, इच्छुक किंवा अनुभव पूर्ण नाही हे, मासेमारी त्यांना आराम मदत करणारा एक मौल्यवान क्रियाकलाप आहे. काय यात पर्यटन आणि त्यांच्या आवडत्या खेळ पेक्षा त्यांना चांगले असू शकते\nरेल्वे प्रवास फ्रान्स, रेल्वे प्रवास जर्मनी, रेल्वे प्रवास इटली, रेल्वे प्रवास स्वीडन, रेल्वे प्रवास यूके, प्रवास युरोप 0\n5 सर्वोत्तम राष्ट्रीय सुटी युरोप मध्ये अनुभव\nयुरोपीय देशांमध्ये प्रेम साजरा त्यांच्या राष्ट्रीय सुटी — विशेषत: त्या पर्यटक भरपूर पाहू. Are you planning to see one of these देशांमध्ये दरम्यान त्यांच्या राष्ट्रीय सुटी तर, अनेक मार्ग आहेत उत्सव सामील व्हा तर, अनेक मार्ग आहेत उत्सव सामील व्हा\nरेल्वे प्रवास ब्रिटन, रेल्वे प्रवास फ्रान्स, रेल्वे प्रवास इटली, रेल्वे प्रवास स्वीडन, रेल्वे प्रवास स्वित्झर्लंड, रेल्वे प्रवास यूके, प्रवास युरोप... 0\nशीर्ष 5 सर्वोत्तम रात्रीचे युरोप मध्ये शहरे\nदृष्टी पाहण्यासाठी प्रवास एक उत्तम पर्याय आहे - पण काय आपण फक्त मजा करू इच्छित असेल तर त्या बाबतीत, सर्वोत्तम नाइटलाइफ शहरे आहेत, आणि गाडी तेथे मिळत सोपे आणि स्वस्त आहे. पक्ष प्राणी साठी, there’s nothing quite…\nरेल्वे प्रवास ब्रिटन, रेल्वे प्रवास जर्मनी, रेल्वे प्रवास इटली, रेल्वे प्रवास स्वीडन, रेल्वे प्रवास द नेदरलँड्स, रेल्वे प्रवास टिपा, रेल्वे प्रवास यूके, ... 0\nसर्वात मनोरंजक स्थानिक अन्न युरोप मध्ये प्रयत्न\nतो एक खंड येतो तेव्हा संस्कृतीशी युरोप विविध म्हणून, आपण gastronomic परंपरा फक्त म्हणून बदलेला आहेत पण ते शक्य नाही आपण खाली मनोरंजक सर्व प्रकारच्या क्षमता आव्हान इच्छुक असाल तर (आम्ही euphemistically येथे हे विशेषण वापरत आहात) भाडे, then have a look…\nरेल्वे प्रवास डेन्मार्क, रेल्वे प्रवास जर्मनी, रेल्वे प्रवास नॉर्वे, रेल्वे प्रवास स्वीडन, प्रवास युरोप 0\nकुठे आहेत सर्वोत्तम संग्रहालये, युरोप मध्ये\nआपण कुठे आश्चर्य वाटते, तर युरोप मध्ये सर्वोत्तम संग्रहालये शोधण्यासाठी, आम्ही आपण संरक्षित आहेत कला आहे की नाही, राष्ट्रीय किंवा नैसर्गिक इतिहास, आमच्या यादीतून संग्रहालये तुम्हाला आश्चर्यचकित अपयशी नाही. काय अधिक आहे, you can reach all these destinations by train…\nरेल्वे प्रवास, रेल्वे प्रवास ऑस्ट्रिया, रेल्वे प्रवास फ्रान्स, रेल्वे प्रवास जर्मनी, रेल्वे प्रवास इटली, रेल्वे प्रवास स्वीडन, रेल्वे प्रवास द नेदरलँड्स, ... 0\nगडावरील पहाण्यासारखी भुयारी रेल्वे स्थानके आणि भूमिगत कला\nभुयारी रेल्वे स्थानके भूमिगत कला लोक नवीन संग्रहालय असल्याचे दिसते. ते नवीन कला आणि डिझाइन उत्साही यासाठी गंतव्ये-पाहिलेच पाहिजे होत आहेत. कोण विचार आहे\nरेल्वे प्रवास स्वीडन, प्रवास युरोप 0\nशीर्ष 5 सर्वोत्तम त्या ख्रिसमस खर्च\n2018 एक शेवटी जवळजवळ आहे, फक्त ख्रिसमस जवळ आहे याचा अर्थ असा करू शकता लोक अजूनही तो तयार मिळत नाही, पण पर्यटकांच्या, तो एक उत्तम योजना वेळ आहे. आपण ख्रिसमस खर्च योग्य शहर शोधत आहात तर, we’ve…\nरेल्वे प्रवास, रेल्वे प्रवास फ्रान्स, रेल्वे प्रवास हॉलंड, रेल्वे प्रवास हंगेरी, रेल्वे प्रवास स्वीडन, रेल्वे प्रवास स्वित्झर्लंड, रेल्वे प्रवास टिपा, ... 0\nयुरोप मध्ये सर्वोत्तम शहरे शाकाहारी साठी\nरेल्वे प्रवास जर्मनी, रेल्वे प्रवास स्पेन, रेल्वे प्रवास स्वीडन, रेल्वे प्रवास यूके, प्रवास युरोप 2\nसर्वात जलद गतीने गाड्या आणि युरोप आणि जगभरात आहेत\nआपण कधीही काहीतरी द्राक्षांचा हंगाम युरोपातील भेट होते आहे, एक गाडी सारखे कसे पर्यंत प्रवास आवाज नाही 300 प्रति तास किलोमीटर्स कसे पर्यंत प्रवास आवाज नाही 300 प्रति तास किलोमीटर्स युरोप उच्च-गती रेल्वे गाड्या मोठ्या नेटवर्क आपल्या गंतव���य लवकर घेऊन जाईल की आहे. फक्त उच्च-गती ट्रेन सेवा…\nरेल्वे प्रवास ऑस्ट्रिया, रेल्वे प्रवास ब्रिटन, रेल्वे प्रवास फ्रान्स, रेल्वे प्रवास जर्मनी, रेल्वे प्रवास हंगेरी, रेल्वे प्रवास इटली, रेल्वे प्रवास पोर्तुगाल, ...\nयुरोपियन युनियन मध्ये युरो कोट्यवधी गुंतवणूक युरोपियन प्रवास करून गाड्या\nयुरोपियन प्रवास चालना देण्यासाठी € 1 गाड्यांमध्ये अब्ज गुंतवणूक प्रस्तावित आहे, ही गुंतवणूक सार्वजनिक आणि खाजगी निधी एकत्र करेल. एकंदर, एकूण गुंतवणूक जास्त असेल € 4.5 अब्ज. गुंतवणूक नावाची निधी गट युरोप सुविधा कनेक्ट माध्यमातून येतील. थोडक्यात, निधी होईल…\nरेल्वे अर्थ, रेल्वे प्रवास जर्मनी, रेल्वे प्रवास स्वीडन, प्रवास युरोप 0\nहॉटेल आणि अधिक शोध ...\nहे क्षेत्र रिक्त सोडा मानवी असल्यास:\n5 सर्वोत्तम नैसर्गिक गरम पाण्याचे झरे युरोप मध्ये\n5 सर्वात अनाकलनीय ठिकाणी युरोप मध्ये\n10 नेदरलँड्स सर्वात विशेष इव्हेंट\n5 सर्वोत्तम ठिकाणे युरोप मध्ये आइस्क्रीम खाणे\nसर्वोत्तम दिवस ट्रिप पासून बर्लिन घेणे\nशीर्ष 10 युरोप मध्ये Money Exchange पॉइंट्स\nशीर्ष 5 युरोप मध्ये सर्वात सुंदर वन\n10 इटली मध्ये होत्या इमले आपण भेट देणे आवश्यक आहे\nसर्वात अद्वितीय गोष्टी आम्सटरडॅम करू\nउच्च-फ्लाइंग प्रवास प्रभावशाली व्हा कसे\nरेल्वे प्रवास द नेदरलँड्स\nयांनी बांधले वर्डप्रेस थीम Shufflehound. कॉपीराइट © 2019 - एक गाडी जतन करा, आम्सटरडॅम, नेदरलँड्स\nआत्ताच नोंदणी करा - कूपन आणि बातम्या मिळवा \nया विभागाचा बंद करा\nएक उपस्थित न करता सोडू नका - कूपन आणि बातम्या मिळवा \nसबमिट कराफॉर्म सादर केले जात आहे, थोडा कृपया प्रतीक्षा करा.\nसर्व आवश्यक फील्ड भरा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/soon-income-tax-department-issue-pan-card-instantly-through-online-epan/", "date_download": "2019-11-22T00:20:18Z", "digest": "sha1:JAZUJCYXOGLXUI3IWOZNBX2RAC2BSIAC", "length": 8660, "nlines": 92, "source_domain": "bahujannama.com", "title": "soon income tax department issue pan card instantly through online epan | तात्काळ मिळणार PAN कार्ड, 'इन्कम टॅक्स' विभागाची नवी सेवा, जाणून घ्या", "raw_content": "\nतात्काळ मिळणार PAN कार्ड, ‘इन्कम टॅक्स’ विभागाची नवी सेवा, जाणून घ्या\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयकर विभाग काही मिनिटांत पॅनकार्ड तयार करण्यासाठी सुविधा सुरू करणार आहे. यामध्ये, अर्जदाराचा तपशील आधारद्वारे घेतला जाईल, ज्यामुळे पॅनच्या तपशिलाची पडताळणी करणे सुलभ होईल. एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, पुढील काही आठवड्यात ही सेवा सुरू केली जाईल. याद्वारे ज्यांचे पॅन हरवले आहेत त्यांना पॅन कार्डही मिळणार आहे. त्यांना या सुविधेअंतर्गत काही मिनिटांत बनविलेले डुप्लीकेट पॅन मिळू शकते.\nएका अधिकाऱ्याने सांगितले की ‘इलेक्ट्रॉनिक पॅन’ (ePAN) सुविधा विनामूल्य उपलब्ध करुन दिली जाईल. ई-पॅन बनविण्यासाठी आधार कार्डचे डिटेल्स व्हेरीफाय केले जाईल. हे व्हेरीफाय करण्यासाठी तुम्हाला एक ओटीपी येईल. आधार मध्ये दिलेला डेटा जसे की पत्ता, वडिलांचे नाव आणि जन्मतारखेवर ऑनलाइन एक्सेस केला जाईल, पॅनकार्ड तयार करण्यासाठी काही मूलभूत माहिती व्यतिरिक्त कोणतीही कागदपत्रे अपलोड करण्याची गरज भासणार नाही.\nपॅन जनरेट झाल्यानंतर, उमेदवारास डिजिटल स्वाक्षरीकृत ईपीएएन दिले जाईल, ज्यामध्ये क्यूआर कोड असेल. एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, बनावट आणि डिजिटल फोटो शॉपिंग रोखण्यासाठी क्यूआर कोडमध्ये माहिती एन्क्रिप्ट केली जाईल.\nपायलट प्रोजेक्ट म्हणून, आठ दिवसांत ६२,००० हून अधिक ईपॅन जारी केले गेले आहेत, आता देशभरात याची अंमलबजावणी करण्याची तयारी सुरू आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की ही पायरी आयकर सेवांमध्ये अधिक डिजिटलायझेशन आणण्यासाठी आहे आणि कुठेही ना जात पॅनकार्ड बनवू शकतात.\n50 लाख रूपये किंमतीचा 'दुर्मिळ' साप जप्त, आंतरराष्ट्रीय बाजारात सर्वाधिक 'डिमांड'\nप्रेयसीनं आई-वडिलांसोबत मिळून केला प्रियकराचा खून, घरातच 'पुरला' मृतदेह\nप्रेयसीनं आई-वडिलांसोबत मिळून केला प्रियकराचा खून, घरातच 'पुरला' मृतदेह\nसत्तास्थापनेच्या हालचालींना कमालीचा ‘स्पीड’, सर्व नेते दिल्लीहून मुंबईला रवाना\n‘संभाव्य’ मंत्र्यांच्या यादीत राष्ट्रवादीच्या 10 तर काँग्रेसच्या 9 दिग्गजांची नावं, सुत्रांची माहिती\n… तरच ‘महाशिवआघाडी’चं सरकार, काँग्रेसनं सांगितलं\nप्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ‘संभाव्य’ मंत्र्यांची यादी घेऊन पोहचले शरद पवारांच्या घरी\nमुलाला विभक्त राहण्यास भाग पाडणाऱ्या सुनेचा मुलाकडून खून\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्��ा घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/laxman-jagtap-mahesh-landge-dream-will-not-be-reality-45352", "date_download": "2019-11-21T23:46:37Z", "digest": "sha1:JKY7UMTFQVI76NDNQN6R565YBSUHVM5I", "length": 9043, "nlines": 131, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "laxman jagtap, mahesh landge dream will not be reality | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nभाऊ, दादांचे मंत्रिपदाचे स्वप्न भंगले\nभाऊ, दादांचे मंत्रिपदाचे स्वप्न भंगले\nरविवार, 10 नोव्हेंबर 2019\nयुतीचे सरकार पुन्हा राज्यात येणार नसल्याचा मोठा तोटा भाजपच्या जोडीने पिंपरी-चिंचवड शहरालाही बसला आहे. कारण यावेळी शहरातील भाजपच्या दोन आमदारांपैकी एकाला मंत्रीपद जवळपास नक्की मिळणार होते. मात्र, आता त्याने पुन्हा हुलकावणी दिल्याने दोन आमदारांचीच नाही, तर शहरवासियांचीही मोठी निराशा झाली आहे. यामुळे शहराला मंत्रीपद मिळण्याची संधी २०१४ प्रमाणे २०१९ च्या टर्मलाही पुन्हा हुकली आहे. परिणामी मंत्रीपदाचा शहराचा बॅकलॉग कायम राहिला आहे.\nपिंपरीः युतीचे सरकार पुन्हा राज्यात येणार नसल्याचा मोठा तोटा भाजपच्या जोडीने पिंपरी-चिंचवड शहरालाही बसला आहे. कारण यावेळी शहरातील भाजपच्या दोन आमदारांपैकी एकाला मंत्रीपद जवळपास नक्की मिळणार होते. मात्र, आता त्याने पुन्हा हुलकावणी दिल्याने दोन आमदारांचीच नाही, तर शहरवासियांचीही मोठी निराशा झाली आहे. यामुळे शहराला मंत्रीपद मिळण्याची संधी २०१४ प्रमाणे २०१९ च्या टर्मलाही पुन्हा हुकली आहे. परिणामी मंत्रीपदाचा शहराचा बॅकलॉग कायम राहिला आहे.\nगतवेळी मंत्रीमंडळ विस्तारात शहराचा मंत्रीपदाचा बॅकलॉग भरून निघेल, अशी मोठी शक्यता होती. कारण पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रथमच भाजपची सत्ता आणल्याने शहराला मंत्रीपद देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच दिले होते. मात्र, ते गाजरच निघाले. शहरालगतचे मावळचे आमदार संजय ऊर्फ बाळा भेगडे यांना मंत्रिपद देण्यात आले. त्यांचा यावेळी गेल्या महिन्यात विधानसभेला पराभव झाला. तर,गत टर्मला मंत्रीपदाच्या शर्यतीतील शहरातील भाजपचे दोन्ही आमदार पुन्ह�� निवडून आले. त्यातील चिंचवडचे लक्ष्मणभाऊ जगताप यांनी,तर हॅटट्रिक केली. भोसरीचे महेशदादा लांडगे पाऊण लाखाचे दणदणीत लीड घेणारे पक्षाचे राज्यातील सातव्या क्रमाकांचे आमदार ठरले. त्यामुळे गतवेळी हुकलेली संधी या दोघांपैकी एकाला यावेळी मिळण्याची मोठी शक्यता होती. मात्र, शिवसेनेने भाजपला साथ न देण्याचे ठरवल्याने सरकार स्थापन न करण्याचा निर्णय भाजपने रविवारी घेतला.त्यामुळे शहराचे मंत्रीपद पुन्हा हुकले. तसेच मंत्री होण्याचे भाऊ व दादांचे स्वप्नही तूर्त भंगले.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\ngovernment पिंपरी-चिंचवड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस devendra fadnavis बाळा भेगडे bala bhegde भोसरी bhosri\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/sports/cricket/cricket-news/whose-storm-over-rajkot/articleshow/71950284.cms", "date_download": "2019-11-21T23:48:35Z", "digest": "sha1:ZX7DXWH5WGUNXGIGTOOOYBH2Z3SYCBX7", "length": 14077, "nlines": 168, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "ind vs ban: राजकोटवर ‘वादळ’ कोणाचे? - Whose 'Storm' Over Rajkot? | Maharashtra Times", "raw_content": "\nभारत विरुद्ध वेस्ट इंडिज\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'WATCH LIVE TV\nदिल्लीच्या प्रदूषणाचा आणि भारताच्या नवख्या गोलंदाजीचा सहज सामना करून बांगलादेशने मालिकेतील पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय संघाला पराभूत केले. याविजयासह तीन सामन्यांच्या मालिकेत बांगलादेशने १-० अशी आघाडी घेतली.\nदिल्लीच्या प्रदूषणाचा आणि भारताच्या नवख्या गोलंदाजीचा सहज सामना करून बांगलादेशने मालिकेतील पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय संघाला पराभूत केले. याविजयासह तीन सामन्यांच्या मालिकेत बांगलादेशने १-० अशी आघाडी घेतली. गुरुवारी होणारी दुसरी लढत जिंकून ऐतिहासिक मालिका विजयासाठी बांगलादेश संघ सज्ज झाला आहे. दुसरीकडे, पहिल्या लढतीतील चुका टाळून बांगलादेशविरुद्ध बरोबरी साधण्यासाठी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघही उत्सुक आहे. या लढतीवर ‘महा’ चक्रीवादळाचे सावट असून, पावसाचा व्यत्यय येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तेव्हा राजकोटच्या मैदानावर कोणाचे वादळ घोंघावते आणि त्यात कुणाचा पाचोळा होतो हे पाहणे रंजक ठरणार आहे.\nशाकीब अल हसन, तमिम इक्बाल या अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत मिळविलेल्या या विजयाने बांगलादेशचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. त्यामुळे दुसऱ्या लढतीत भारतीय संघाला दडपण न घेता खेळावे लागणार आहे. मागील लढतीत ‘डीआरएस’चा निर्णय चुकणे, फलंदाजांचे अपयश आणि क्षेत्ररक्षणातील चुकांचा मोठा फटका भारताला बसला आहे. लोकेश राहुलच्या जागी संजू सॅमसन किंवा मनीष पांडेला दुसऱ्या टी-२०मध्ये संधी मिळू शकते. सर्वाधिक टीका झाली ती युवा यष्टीरक्षक, फलंदाज पंतवर. त्याला २६ चेंडूंत केवळ २७ धावा करता आल्या. त्यातच ‘डीआरएस’चे निर्णय घेताना त्याची हुशारी दिसली नाही. सामन्यागणिक तो निराशा करत आहे.\nबांगलादेशचा कर्णधार महमुदुल्लाने पहिल्या टी-२०मध्ये भारताच्या फलंदाजांना रोखण्यासाठी आठ गोलंदाजांचा वापर केला होता. त्याची ही योजना यशस्वी ठरली होती. लिटन दास, मोहम्मद नैम, सौम्य सरकार, मुशफिकर रहीम, महमुदुल्ला असे चांगले फलंदाज या संघाकडे आहेत. मागील लढतीत रहीमने ४३ चेंडूंत ८ चौकार व १ षटकारसह नाबाद ६० धावा करून बांगलादेशला विजय मिळवून दिला होता. त्याच्याकडून संघाला अशाच कामगिरीची अपेक्षा असेल.\nस्थळ : सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, राजकोट\nवेळ : सायंकाळी ७ पासून\nधोनीमुळं वर्ल्डकप फायनलमध्ये शतक हुकलं: गंभीर\n'मुंबई इंडियन्स'मधून युवराजसह १२ खेळाडू करारमुक्त\nभावाने मारलेला चेंडू थेट नाकावर, ऑस्ट्रेलियाचा खेळाडू रक्तबंबाळ\nमैदानात घुसलेल्या चाहत्याला विराटने वाचवलं\nडे-नाइट कसोटी: स्पिनर की फास्टर\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nइतर बातम्या:भारतीय संघ|बांगलादेश|दिल्लीचे प्रदूषण|टी-२० सामना|T-20 match|pollution in Delhi|Indian team|ind vs ban|Bangladesh\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\n'असा' झाला गायिका गीता माळी यांच्या कारला अपघ...\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nआजचं राशी भविष्य: दि. २१ नोव्हेंबर २०१९\nमुंबईच्या रस्त्यावर धावतेय भन्नाट रिक्षा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nSPG सुरक्षा हटवण्याच्या निर्णयावर प्रियंका गांधींची 'ही' प्र...\n'अशी' आहे जीप कॉम्पास ट्रेलहॉक\nमी दलितविरोधी वक्तव्य केले नाही: बाबा रामदेव\nभाजपच्या नेतृत्वात झारखंड नक्षलवादी मुक्त झाला: शहा\nमथुरेत माकड सफारी सुरू करा; हेमामालिनी यांची उपरोधिक मागणी\n९३ टक्के भारतीयांना H4 अंतर्गत अमेरिकेत व्हिसा\nआजपासून भारत-बांगलादेश 'गुलाबी' कसोटी\nअनिश नंबियारचा अष्टपैलू खेळ\nएकाच दिवशी तीन सुवर्णवेध\nसान्वी, साहिल जिल्हा संघाचे कर्णधार\nमॉइल एकादशची विजयी आगेकूच\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nडे-नाइट कसोटी: सोन्याच्या नाण्याने होणार टॉस...\nरोहित राजकोटमध्ये रचणार 'हा' विक्रम...\nपय्याडेला स्पोर्ट्स क्लबला विजेतेपद...\nविराटशिवाय खेळण्याचे नियोजन हवे...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.saveatrain.com/blog/category/yoga-in-europe/?lang=mr", "date_download": "2019-11-21T23:17:11Z", "digest": "sha1:R732RJKPYDKAM64WWD6LWLASKXDLE7HJ", "length": 6624, "nlines": 99, "source_domain": "www.saveatrain.com", "title": "Yoga in Europe Archives | एक गाडी जतन करा", "raw_content": "पुस्तक एक रेल्वे तिकीट\nवर्ग: युरोप मध्ये योग\nघर > युरोप मध्ये योग\nशीर्ष योग retreats युरोप मध्ये आणि रेल्वे तेथे मिळत\nआपण आपल्या पुढील सुट्टीतील साठी युरोप मध्ये अव्वल योग retreats पळत विचार करत आहात तर, आपण नशीबवान आहात. तो योग आणि विश्रांती येतो तेव्हा सर्वात सुंदर युरोपीय देशांच्या काही ऑफर भरपूर आहे. Even though India is considered to be the most…\nरेल्वे प्रवास, रेल्वे प्रवास ऑस्ट्रिया, रेल्वे प्रवास ब्रिटन, रेल्वे प्रवास फ्रान्स, रेल्वे प्रवास जर्मनी, रेल्वे प्रवास इटली, प्रवास युरोप, ... 0\nहॉटेल आणि अधिक शोध ...\nहे क्षेत्र रिक्त सोडा मानवी असल्यास:\n5 सर्वोत्तम नैसर्गिक गरम पाण्याचे झरे युरोप मध्ये\n5 सर्वात अनाकलनीय ठिकाणी युरोप मध्ये\n10 नेदरलँड्स सर्वात विशेष इव्हेंट\n5 सर्वोत्तम ठिकाणे युरोप मध्ये आइस्क्रीम खाणे\nसर्वोत्तम दिवस ट्रिप पासून बर्लिन घेणे\nशीर्ष 10 युरोप मध्ये Money Exchange पॉइंट्स\nशीर्ष 5 युरोप मध्ये सर्वात सुंदर वन\n10 इटली मध्ये होत्या इमले आपण भेट देणे आवश्यक आहे\nसर्वात अद्वितीय गोष्टी आम्सटरडॅम करू\nउच्च-फ्लाइंग प्रवास प्रभावशाली व्हा कसे\nरेल्वे प्रवास द नेदरलँड्स\nयांनी बांधले वर्डप्रेस थीम Shufflehound. कॉपीराइट © 2019 - एक गाडी जतन करा, आम्सटरडॅम, नेदरलँड्स\nआत्ताच नोंदणी करा - कूपन आणि बातम्या मिळवा \nया विभागाचा बंद करा\nएक उपस्थित न करता सोडू नका - कूपन आणि बातम्या मिळवा \nसबमिट कराफॉर्म सादर केले जात आहे, थोडा कृपया प्रतीक्षा करा.\nसर्व आवश्यक फील्ड भरा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://m.transliteral.org/keywords/%E0%A4%B6%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF/word", "date_download": "2019-11-22T00:59:41Z", "digest": "sha1:5EMLFCPBSBOEPFWPW573XMBLSQ4R7MGA", "length": 8691, "nlines": 59, "source_domain": "m.transliteral.org", "title": "Keyword - शंकराचार्य", "raw_content": "\nशंकराचार्यकृत - सार्थ लघुवाक्यवृत्ती\nश्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.\nसार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या १ ते ५०\nश्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.\nसार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या ५१ ते १००\nश्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.\nसार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या १०१ ते १५०\nश्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.\nसार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या १५१ ते २००\nश्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.\nसार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या २०१ ते २५०\nश्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.\nसार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या २५१ ते ३००\nश्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.\nसार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या ३०१ ते ३५०\nश्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.\nसार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या ३५१ ते ४००\nश्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.\nसार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या ४०१ ते ४५०\nश्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.\nसार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या ४५१ ते ५००\nश्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामीं���ी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.\nसार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या ५०१ ते ५५०\nश्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.\nसार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या ५५१ ते ६००\nश्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.\nसार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या ६०१ ते ६५०\nश्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.\nसार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या ६५१ ते ७००\nश्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.\nसार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या ७०१ ते ७५०\nश्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.\nसार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या ७५१ ते ८००\nश्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.\nसार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या ८०१ ते ८५०\nश्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.\nसार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या ८५१ ते ९००\nश्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.\nसार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या ९०१ ते ९५०\nश्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/youth-commits-suicide-for-demanding-separate-matang-reservation-35052.html", "date_download": "2019-11-22T00:40:42Z", "digest": "sha1:3U6OCM573C5YBNYNKXGXM3EKJBG4MBEX", "length": 14604, "nlines": 133, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "मातंग आरक्षणासाठी तरुणाची धरणात उडी, मृत्यूपूर्वी मुख्यमंत्र्यांना संदेश", "raw_content": "\nरात्री उशिरा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये 1 तास 10 मिनिटे बैठक, सत्तास्थापनेचा फॉर्म्युला निश्चित\n#Me Too : इंडियन आयडॉल शोमधून अनू मलिक यांची पुन्हा हकालपट्टी\nशरद पवारांच्या नेतृत्वातील सरकार पाच वर्षे टिकेल : रोहित पवार\nमातंग आरक्षणासाठी तरुणाची धरणात उडी, मृत्यूपूर्वी व्हिडीओ संदेश\nबीड: मातंग समाजाला त्यांच्या लोकसंख्येनुसार आरक्षण द्यावे या मागणीसाठी एका तरुणाने धरणात जलसमाधी घेतल्याने खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे मृत तरुणाने आत्महत्येपूर्वी व्हिडीओ बनवून आपला संदेश रेकॉर्ड करुन ठेवला आहे. संजय ताकतोडे असं या तरुणाचं नाव आहे. दलित समाजाला 13 टक्के आरक्षण आहे. यामध्ये मातंग समाजाला त्यांच्या लोकसंख्येनुसार आरक्षण जाहीर करावे, अशी मागणी जय लहुजी …\nमहेंद्रकुमार मुधोळकर, टीव्ही 9 मराठी, बीड\nबीड: मातंग समाजाला त्यांच्या लोकसंख्येनुसार आरक्षण द्यावे या मागणीसाठी एका तरुणाने धरणात जलसमाधी घेतल्याने खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे मृत तरुणाने आत्महत्येपूर्वी व्हिडीओ बनवून आपला संदेश रेकॉर्ड करुन ठेवला आहे. संजय ताकतोडे असं या तरुणाचं नाव आहे.\nदलित समाजाला 13 टक्के आरक्षण आहे. यामध्ये मातंग समाजाला त्यांच्या लोकसंख्येनुसार आरक्षण जाहीर करावे, अशी मागणी जय लहुजी या संघटनेने केली होती. मात्र सरकारकडून आरक्षणासंदर्भात कोणतंही पाऊल उचललं नसल्याची खंत व्यक्त करत, संजय ताकतोडे या तरुणाने पालीच्या धरणात जिवंत जलसमाधी घेतली.\nसध्या राज्यात दलितांना 13 टक्के आरक्षण लागू आहे. मात्र दलित समाजातून मातंग समाज हा लोकसंख्येने दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे मातंग समाजाला 13 टक्क्यामधून स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी जय लहुजी या संघटनेच्या माध्यमातून करण्यात आली होती. त्यासाठी नागपूर आणि मुंबईत मोर्चेदेखील काढण्यात आले होते. मात्र सरकारकडून यासाठी कोणतेही प्रयत्न न झाल्याचा आरोप संजय ताकतोडेने केला.\nयाच रागातून संजयने काल रात्री कुटुंबातील सदस्यांना फोनवर संपर्क साधून, कुटुंबाची काळजी घेण्यास सांगितले. त्यानंतर आज सकाळी केजहून त्याने थेट पाली येथील धरण गाठले. तिथे त्याने मोबाईलवरून व्हिडीओ तयार करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकारबद्दल खंत व्यक्त केली.\n“सध्या समाज भीषण परिस्थितीत आहे. त्यामुळे सरकारने मातंग समाजाबद्दल योग्य पाऊले उचलावीत” अशी मागणी त्याने व्हिडीओच्या माध्यमातून केली. त्यानंतर जय लहुजी असे म्हणत पालीच्या धरणात संजयने उडी घेऊन आत्महत्या केली.\nया आत्महत्येला सराकार जबाबदार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खुनाचा दाखल करावा अशी मागणी संजयच्या भावाने केली आहे.\nदरम्यान ही घटना गंभीर असून सरकारच्या हलगर्जीपणामुळेच संजयला जीव गमवावा लागल्याची खंत सामाजिक कार्यकर्ते अजिंक्य चांदणे यांनी व्यक्त केली.\nही घटना सकाळी घडली होती. त्याआधी संजयचा व्हिडीओ व्हायरल झाला. संजयने आत्महत्या कुठे केली याची कल्पना कोणालाच नव्हती, मात्र धरण परिसरातील काही लोकांनी पोलिसांना माहिती कळवली. बीड ग्रामीणचे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता, मृतदेह हा संजय ताकतोडे याचा असल्याचे स्पष्ट झाले.\nसंजयने जिवंत जलसमाधी घेऊन आत्महत्या केल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. संजयच्या आत्महत्येला सरकार जबाबदार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करा, अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा कुटुंबीयांनी घेतला आहे.\nउद्धव ठाकरेंचं ठाण्यात जंगी स्वागत, ठाणे महापालिकेत सेनेचा बिनविरोध महापौर\nLIVE : सत्तास्थापनेचा दावा शनिवारी संजय राऊत यांचे संकेत\n‘उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनायचं आहे हे आधी माहीत असतं तर…\nवडेट्टीवारांच्या वक्तव्याने नवी चर्चा, दुसऱ्या टर्ममध्ये राष्ट्रवादीला मुख्यमंत्रिपद मिळण्याची चिन्हं\nउद्धव ठाकरेंविरोधात पोलिसात तक्रार, फसवणूक केल्याचा आरोप, औरंगाबादेतील दोन नेत्यांचीही…\nसाडे पाच तासांच्या चर्चेनंतर काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक संपली\nमाथेफिरुचा 7 जणांवर कोयत्याने हल्ला, मानेवर, डोक्यात वार, जखमींमध्ये 5…\nपवार-मोदी 45 मिनिटे भेट, शरद पवारांनी मोदींना दिलेलं पत्र जसंच्या…\nरात्री उशिरा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये 1 तास 10 मिनिटे बैठक, सत्तास्थापनेचा फॉर्म्युला निश्चित\n#Me Too : इंडियन आयडॉल शोमधून अनू मलिक यांची पुन्हा हकालपट्टी\nशरद पवारांच्या नेतृत्वातील सरकार पाच वर्षे टिकेल : रोहित पवार\n“शिवसेना ठरवेल तेच होईल, सत्तेचा जोकर शिवसेनेच्या हातात”\n ‘रंगबाज फिरसे,’ चा ट्रेलर लाँच\nरात्री उशिरा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये 1 तास 10 मिनिटे बैठक, सत्तास्थापनेचा फॉर्म्युला निश्चित\n#Me Too : इंडियन आयडॉल शोमधून अनू मलिक यांची पुन्हा हकालपट्टी\nशरद पवारांच्या नेतृत्वातील सरकार पाच वर्षे टिकेल : रोहित पवार\n“शिवसेना ठरवेल तेच होईल, सत्तेचा ��ोकर शिवसेनेच्या हातात”\nबैलाला ठार मारण्यासाठी वापरलेला जेसीबी जप्त, आता आरोपींचा शोध सुरु\nजेसीबीने बैलाची हत्या करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल, क्रूरतेचं कारण समोर\nदिवेघाटात वारकऱ्यांच्या दिंडीत जेसीबी घुसला, संत नामदेवांच्या वंशजासह दोघांचा मृत्यू\nजगताप-लांडगे टेन्शनमध्ये, शेवटच्या 10 मिनिटात पिंपरीत भाजपचा महापौरपदाचा अर्ज\nपुणे महापौर निवडणुकीत ट्विस्ट, महासेनाआघाडी रिंगणात, भाजपचाही उमेदवार जाहीर\nआमचं उद्दिष्ट सरकार आणणं किंवा कुठल्या व्यक्तीला मुख्यमंत्री करणं नाही : नितीन गडकरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://advrajjadhav.blogspot.com/2012/07/blog-post_06.html", "date_download": "2019-11-22T00:49:06Z", "digest": "sha1:X5VQDGKKVA2DRKCE4CFCCTEWIJH7SMXX", "length": 22839, "nlines": 178, "source_domain": "advrajjadhav.blogspot.com", "title": "ADV. RAJ JADHAV: छत्रपती घराणे...!!!", "raw_content": "\nमी अॅड.राज जाधव, बाबासाहेबांची लेखणी आणि शिवरायांची तलवार हाती घेऊन लढणारा एक तरुण, देव-धर्मासारख्या भाकड गोष्टीं ऐवजी \"फुले-शाहू-आंबेडकर\" यांच्या विचारांवर विश्वास ठेवणारा. आजवर ज्या माणसांनी बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी आपले आयुष्य खर्ची घातले त्या महापुरुषांना जातीच्या आणि रंगांच्या चौकटीतून बाहेर काढण्यासाठी हा छोटासा प्रयत्न. माझे विचार तुम्हालाही पटलेच पाहिजेत आणि तुम्हीही ते स्वीकारावे असा माझा आग्रह नाही. परंतु तुम्ही विचार करावा ही विनंती....\nकशास हवा तुम्हा सिकंदर ,अन कशास हवा कोलंबस \nअरे छत्रपतीला स्मरा एकदा, शिव छत्रपतीला स्मरा एकदा,\nअन बघा तुम्हीच कि हो सिकंदर, अन तुम्हीच हो कोलंबस \nज्यांच्या इतिहासाची पाने उलटतांना अंगावर काटा उभा राहतो, ज्यांच्या अवघ्या नामघोषाने अंगामध्ये रक्त सळसळते, ज्यांच्या विचारांनी देखील एक नव चैतन्य प्राप्त होते असे, तमाम मराठी मनाचा मानबिंदू, सह्याद्रीच्या माथ्यावर वर्षानुवर्षे तळपणारा क्रांतिसूर्य, राष्ट्रमाता जिजाऊ मा साहेब यांनी स्वराज्याला अर्पण केलेले युगपुरुष, मराठी साम्राज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजीराजे भोसले. शत्रूविरुद्ध लढ्याकरता महाराष्ट्रातल्या डोंगर-दर्‍यांमधे अनुकूल असलेली गनिमी काव्याची पद्धत वापरून त्यांनी तत्कालीन विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही आणि बलाढ्य मुघल साम्राज्यशाही ह्यांच्याशी लढा दिला, आणि मराठी साम्राज्याचे बीजारोपण केले. आदिलशाही, निजामशाही आणि मुघलसाम्राज्य बलाढ्य असली तरी महाराष्ट्रात त्यांची सगळी भिस्त स्थानिक सरदारांवर आणि किल्लेदारांवर होती. ते सरदार/ किल्लेदार जनतेवर अन्याय-अत्याचार करत असत. शिवाजीमहाराजांनी त्या अन्याय-अत्याचारातून जनतेची सुटका केली, आणि उत्तम शासनाचे एक उदाहरण भावी राज्यकर्त्यांसमोर ठेवले.छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात धर्माला स्थान नव्हते. त्यांच्या राज्यात जीवाला जीव देणारे मुस्लिम सरदार होते आणि त्यांना कायमच मानाचे स्थान मिळाले.\nचला तर मग या वंदनीय छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या छत्रपती घराण्याची धावती भेट घेवूया.\nबाबाजी भोसले (जन्म १५३३) (वेरुळचे पाटील भोसले.)\nत्यांचे प्रथम पुत्रः- मालोजी भोसले, त्यांची पत्नी उमाबाइ ह्या फलटणच्या नाईक-निम्बाळकर यांच्या कन्या.\nद्वितीय पुत्रः- विठोजी ,पत्नी आउ बाइ. याना ८ पुत्र आणि १ कन्या.\n(अम्बिकाबाइ १ .सम्भाजी २.खेलोजी ३ .मालोजी ४ .कबाजी ५.नागोजी ६ .परसोजी ७.त्रिम्बकजी ८. ककाजी)\n१.शहाजी - पत्नी- जिजाबाई (सिन्दखेडचे लखुजी जाधव यांची कन्या. सिन्दखेडचे जाधव हे देवगिरीच्या यादवांचे (जाधवांचे \n२.शरीफजी -पत्नी दुर्गाबाई. शरीफजी नगरच्या जवळच्या प्रसिद्ध भातवडीच्या लढाईत मारले गेले.\nशाहाजी अहमदनगरच्या निजामशाहीत नन्तर विजापूरच्या आदिलशाहीत सरदार होते. सुरुवातीस नगरची निजामशाही मोगलापासून वाचवण्यासाठी निजामाचा वजीर मलिकम्बरला बरोबर घेऊन मोगलांचा व विजापूरकरांचा पराभव केला.(भातवडीची लढाईं. नगरपासून १५-२० किमी.). भातवडीच्या लढाईत सासरे लखूजी जाधव विरोधात मोगलांच्या बाजूने लढत होते.\nशाहाजी नन्तर विजापूर दरबारी गेले. कर्नाटकात गेले. तिकडेच निधन झाले.\nपत्नी १. - जिजाबाई -\nपुत्र १. संभाजी (१६२३), २. छत्रपती शिवाजी महाराज \nपत्नी २. - तुकाबाई - पुत्र व्यंकोजी उर्फ एकोजी राजे (तंजावर शाखा )\nपत्नी ३. - नरसाबाई - पुत्र-संताजी.\nपत्नी १. सगुणाबाई (शिर्के घराणे ), कन्या-- राजकुवर (गणोजी शिर्के यांची पत्नी.)\nपत्नी २. सईबाई (नाईक निम्बाळकर यांची कन्या), पुत्र संभाजी, कन्या- सखूबाई व इतर २\nपत्नी ३.सोयराबाई(हंबीर राव मोहितेंची बहीण), पुत्र - राजाराम, कन्या- बळीबाई\nपत्नी ४.पुतळाबाई (मोहिते घराणे)\nपत्नी ५. लक्ष्मीबाइ (विचारे)\nपत्नी ६.सकवारबाई (गायकवाड ), कन्��ा -कमळाबाई\nपत्नी ७.काशीबाई ( जाधव घराणे)\nपत्नी ८. गुणवन्ताबाई (इंगळे यांची कन्या)\nधर्मवीर छ. संभाजी महाराज - (१६५७-१६८९)\nमातोश्री - सईबाई, पत्नी - येसूबाई, पुत्र --शाहू (१६८२-१७४९) -\nसंभाजी महाराजांचा वध झाल्यावर येसूबाई व ७ वर्षाचा शाहू मोगलानी कैद केले. १८ वर्षे म्हणजे औरंगजेब मरेपर्यन्त शाहू कैदेत होता. औरंग्जेब मेल्यावर त्याच्या मुलाने शाहू ला मुक्त केले. तोपर्यंत सोयराबाईचे चिरंजीव व सम्भाजीचे सावत्र भाऊ राजाराम राजे झाले . पुढे औरंग्जेबाच्या त्रासाला कंटाळून राजारामाने जिंजी गाठली व रामचन्द्र अमात्य यांच्या साह्याने मराठेशाही चालवली. राजारामाची पत्नी ताराबाइ हिने सातारा गादी ताब्यात घेतली. पुढे शाहू सुटून आल्यावर शाहू व ताराबाईची लढाई झाली. शाहूने विजय मिळवून सातारा गादी ताब्यात घेतली. व ताराबाईने पन्हाळ्याकडे प्रस्थान केले.\nमातोश्री - येसूबाइ ,\nपत्नी - १. सकवारबाई, २. सगुणाबाई. (शाहू निपुत्रिक होते)\nपत्नी - १. ताराबाई (१६७५-१७६१), पुत्र - शिवाजी(१६९६-१७२६)\n३.राजसबाई - पुत्र सम्भाजी(१६९८-१७६०)\nराजारामाचा महाराजांचा मृत्यु १७०० मध्ये सिंहगडावर झाला. त्यानन्तरही ताराबाईने औरंगजेब मरेपर्यन्त त्याला झुंज देऊन मराठेशाही टिकवली. ताराबाई ८६ वर्षे जगली. पन दुर्दैवाने भाऊबन्दकीने स्वकीयांच्याच कैदेत तिचे बरेच आयुष्य(३५ वर्षे) गेले. सम्भाजी (सावत्रमुलगा) व राजसबाई यानी १७ वर्षे आणि शाहूने १८ वर्षे कैदेत ठेवले. तर असे हे संक्षिप्तरुपात छत्रपती घराणे...\nयापुढचे तुम्हा आम्हास माहीतच आहे.. सध्या छत्रपतींचे वारस काय करत आहेत ते... पण तुम्ही जर स्वताला शिवरायांचे वारस समजत असाल तर मग जमेल तेथे जमेल त्या मार्गाने समाजातील अनिष्ट चालीरीती, जातीभेद, अज्ञान, शासनातील किंवा इतर ठिकाणचा भ्रष्टाचार आणि एका प्रगत राष्ट्राला जे काही बाधक आहे त्या सगळ्याचा विरोध करू..\nशेवटी स्वाभिमानाच्या सूर्याला, पर्वतासारख्या खंबीर राजाला, जिजाऊच्या सिंहाला आणि त्याच्या कर्तुत्वाला समस्त महाराष्ट्राचा मानाचा मुजरा...\n- अँड. राज जाधव...\nक्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे...\nकार्यकर्ता बदनाम हुआ \"अण्णाजी\" तेरे लिये...\nमाता भगिनींनी बदलायलाच हवे....\nअंधानुकरण करू नका रे....\nइकडंबी अर्धा, तिकडंबी अर्धा.....\nती ऐतिहासिक बैलगाडी... डॉ. बाबासाहेबांच्या मिरवणुक...\nबुद्ध व्हा... शुद्ध व्हा....\n\"जयभीम\" म्हणजे जोहार नव्हे....\nभगवान बुध्द - नव्या प्रकाशाच्या शोधात....\nश्रीधर बळवंत टिळक हेच खरे ’लोकमान्य’\n' आता ओबीसी बांधव बुध्द धम्माच्या वाटेवर...\nडॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे दीक्षाभुमिवरील भाषण...\nअनिष्ट व अघोरी प्रथा विरोधी कायद्याचा मसुदा\nजादूटोणा विरोधी कायदा समजून घ्या...\nरमाबाई आंबेडकर नगर हत्याकांड...\nदैवी कण अस्तित्वात असुच शकत नाहीत...\nजयभीम के जनक बाबू हरदास....\nपद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड...\nबौद्ध तत्त्वज्ञानाचा अमीट ठसा...\nव्यवस्थेचा जय भीम. . . .\n\"विजयस्तंभ\"- अन्याय, अस्पृश्यतेविरुद्ध महारांनी पु...\nएक लढाऊ पत्रकार - राष्ट्रपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेड...\nबाबासाहेबांना अभिप्रेत बौद्ध धम्म आणि धम्मक्रांती....\nबौध्द धर्म म्हणजे जातीविरहीत समाजव्यवस्था...\n“बाबासाहेब” हे उपनाव कसे रुजले \nपहिले धम्मचक्र प्रवर्तन - आषाढ पौर्णिमा...\nशासनकर्ती जमात बणण्यासाठी काय करायला पाहिजे\nएक विद्रोही कवी...नामदेव ढसाळ....\nएक विद्रोही कवी... नामदेव ढसाळ.... नामदेव लक्ष्मण ढसाळ (जन्मः फेब्रुवारी १५, इ.स. १९४९ पुणे जिल्हा) मराठी दलित साहित्यातील परिवर्तन...\n बाबासाहेबांवरील काही निवडक कवींच्या कवितांचा संग्रह केलेला आहे, कविता वाचून स्फूर्ती आली पाहिजे हाच उद्देश...\nदेव देवळात नसते, देवळात पुजाऱ्याचं पोट असते...\nदेव देवळात नसते, देवळात पुजाऱ्याचं पोट असते..... एका गावात एक नवीन मंदिर बांधण्यात आले. त्यानिमित्त गाडगेबाबांना कीर्तनासाठी बोलावण्...\n काल सायंकाळी \" फेसबुक\" या सोशल वेबसाईटवर एका मित्राच्या \"ग्रुप\" मध्ये ...\nक्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे...\nक्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे... भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात अशा अनेक व्यक्ती आहेत की, ज्यांनी मोलाची कामगिरी बजावली, परंतु ते सर्व ...\nजमीन / मालकी हक्क / वारस विषयक हक्क काय आहेत \nजमीन/ मालकी हक्क/ वारस विषयक हक्क काय आहेत जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या प्रयोजनाकरीता जे रेकॉर्डस् ठेवले जातात त्यांना भुमि अभि...\nमिलिंद प्रश्न - भाग पहिला....\"नागसेन आयुष्मान रोहनची भेट\"...\nमिलिंद प्रश्न - भाग पहिला.... \"नागसेन आयुष्मान रोहनची भेट\"... \"मिलिंदपनहो\" म्हणजेच\" मिलिंद प्रश्न\" हा...\n जग बदल घालूनी घाव सांगून गेले मला भीमराव सांगून गेले मला भीमराव गुलामगिरीच्या या चिखलात\nएक वेदनामय दुपार.....आणि सोनबा येलवे.....\nएक वेदनामय दुपार.....आणि सोनबा येलवे..... 1939-1946 च्या काळात पनवेलच्या नाक्यावर घडून गेलेली ही वेदनामय, दारुण घटना.... हा का...\n१४ आक्टोंबर - धम्मचक्र प्रवर्तन दिन....\n१४ आक्टोंबर - धम्मचक्र प्रवर्तन दिन.... डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ आक्टोंबर १९५६ रोजी नागपूर येथील दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन...\nजिवाची बाजी लावणारा मी एक बाजीगर आहे...\nमनुवादाला विळखा घालणारा मी एक अजगर आहे...\nघेतला आहे आदर्श आता शिवबाच्या तलवारीचा...\nजतिवाद्याला गाडनारा मी एक भीम टायगर आहे..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.com/karnataka-assembly-election-2018-bjp-wins/", "date_download": "2019-11-21T23:22:11Z", "digest": "sha1:I5Z7XEUN7ILJQY7S7YPHQ3CENZQURDU3", "length": 6954, "nlines": 99, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates भाजपानं केली कर्नाटकाची काॅंग्रेसपासून सुटका", "raw_content": "\nउत्तर महाराष्ट्र – नाशिक\nपश्चिम महाराष्ट्र – पुणे\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nभाजपानं केली कर्नाटकाची काॅंग्रेसपासून सुटका\nभाजपानं केली कर्नाटकाची काॅंग्रेसपासून सुटका\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nकाँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या कर्नाटकमध्ये गड राखणे पक्षाला शक्य झाले नसल्याचे चित्र दिसत आहे. अनेक जनमत चाचण्यांनी कर्नाटकमध्ये कुणालाच बहुमत मिळणार नाही अशी शक्यता वर्तवली होती. विशेष म्हणजे निकालापूर्वीच काँग्रेसचे वरिष्ठ नेते कर्नाटकात दाखल झाले होते.\nमार्चमध्ये त्रिपुरा आणि नागालँडमध्येही सत्ता स्थापन करत भाजपाने २१ राज्यामध्ये आपली सत्ता स्थापन केली. काँग्रेसकडे आता केवळ मिझोरम आणि नुकताच विजय मिळवलेले पंजाब अशी दोनच राज्ये राहिलेली आहेत. मात्र काँग्रेस आणि त्रिशंकूला मागे टाकत भाजपची कर्नाटकमध्येही एकहाती सत्ता स्थापनेकडे वाटचाल सुरु\nकर्नाटकमधील २२४ जागांपैकी बहुमतासाठी ११३ जागांची आवश्यकता होती. मात्र, आता सुमारे 105 जागांवर भाजपा जिंकली असून इथेही भाजपा सत्ता स्थापन करेल असं दिसत आहे. कर्नाटकमधला काँग्रेसचा पराभव राहुल गांधींसाठी आणि पक्षासाठी २०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने हा मोठा धक्का ठरला असं राजकीय जाणकार सांगतात.\nआता देशाच्या लोकसंख्येच्या 5 टक्के लोकसंख्या असलेल्या कर्नाटकातही भाजपाची सत्ता आल्यामुळे तब्बल 75 टक्के जनता भाजपाप्रसाशित राज्यांमध्ये राहते असं म्हण���ा येईल.\nPrevious कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल 2018 Live\nNext कर्नाटक निकालांवर राज ठाकरेंचं खोचक भाष्य\nकाँग्रेसचा जनता दल सेक्युलरला पाठिंबा\nमतपत्रिकांवर निवडणुका घ्या, शंका मिटवा – उद्धव ठाकरे\nकर्नाटक निकालांवर राज ठाकरेंचं खोचक भाष्य\nनिकालापूर्वी मुख्यमंत्री केदारनाथ यात्रेवर\nशिवसेना 100 च्या वर जागा जिंकेल, संजय राऊत यांना विश्वास\n‘हाऊसफुल्ल 4’ मुळे मराठी सिनेमांना थिएटर्स नाही\nथ्रेसरमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू\nकोच्ची खासदारच्या पत्नीच्या ‘या’ पोस्टमुळे नेटकरी संतापले\nनिकालापूर्वी मुख्यमंत्री केदारनाथ यात्रेवर\nशिवसेना 100 च्या वर जागा जिंकेल, संजय राऊत यांना विश्वास\n‘हाऊसफुल्ल 4’ मुळे मराठी सिनेमांना थिएटर्स नाही\nथ्रेसरमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू\nकोच्ची खासदारच्या पत्नीच्या ‘या’ पोस्टमुळे नेटकरी संतापले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95", "date_download": "2019-11-22T00:46:17Z", "digest": "sha1:4QDFWZFTPF3K4TMOGEAG3YVPQ3ZIXV5H", "length": 3371, "nlines": 74, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:गायक - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► पार्श्वगायक‎ (२ क, ६८ प)\n► राष्ट्रीयत्वानुसार गायक‎ (१२ क)\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २१:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/kolhapur-western-maharashtra-news/kolhapur/dust-the-city/articleshow/71995570.cms", "date_download": "2019-11-22T00:20:25Z", "digest": "sha1:VS476QNMV5KN5O4TSOETSDL7LGMXBBHF", "length": 14942, "nlines": 173, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Kolhapur News: शहर खड्डेमुक्त करा - dust the city | Maharashtra Times", "raw_content": "\nआजचं राशी भविष्य: दि. २१ नोव्हेंबर २०१९\nआजचं राशी भविष्य: दि. २१ नोव्हेंबर २०१९WATCH LIVE TV\nम. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर\nशहरातील नागरी प्रश्नांबाबत आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी बोलवण्यात आलेल्या मेळाव्यामध्ये कोल्हापूर शहर खड्डेमुक्त करण्याचा ठराव करण्यात आला. शहरातील सर्व रस्ते दर्जेदार करावे, या मागणीसाठी महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांना शिष्टमंडळाच्यावतीने निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी चंद्रकांत यादव होते. ठरावानंतर डाव्या पक्षातील पदाधिकाऱ्यांनी विविध सूचना मांडल्या.\nआरोग्य, रस्ते आदी नागरी समस्या शहरात निर्माण झाल्या आहेत. नागरी समस्यांची सोडवणूक करण्यासाठी सर्व डाव्या पक्षांच्यावतीने आंदोलन उभा करण्यात येणार आहे. विशेषत: रस्त्याचा प्रश्न गंभीर बनला आहे, यावर चर्चा करण्यात आली. विविध प्रश्नांवर विचारविनिमय करण्यासाठी टेंबे रोडवरील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात मेळावा झाला. सुरुवातीला सतीशचंद्र कांबळे यांनी कोल्हापूर शहर खड्डेमुक्त करण्याचा ठराव मांडला. त्याला सर्वांनी मंजुरी दिली. मात्र त्यासाठी अनेकांनी सूचनाही मांडल्या.\nज्येष्ठ कामगार नेते बाबा सावंत म्हणाले, 'रस्त्यांच्या दुरावस्थेला सर्वस्वी लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत. रस्त्यांचा दर्जा कायम सुस्थितीत राखण्यासाठी पंचवार्षिक योजना तयार करू. एखाद्या प्रभागामध्ये नवीन रस्ता झाल्यानंतर तो खराब झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित नगरसेवकांवर द्यावी व रस्त्याची दुरुस्ती त्यांच्या मानधनामधून करावी.' शेकापच्या महिला जिल्हाध्यक्षा अॅड. उज्ज्वला कदम म्हणाल्या, 'नागरिकांना मिळणाऱ्या सर्व सुविधा त्यांच्या करातून निर्माण झालेल्या निधीतून दिल्या जातात. निधीचा वापर मात्र योग्यरितीने होत नाही. बजेटचा योग्य वापर होत नसेल, तर त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो.'\nसंभाजीराव जगदाळे म्हणाले, 'डाव्या पक्षांनी केलेल्या चळवळी व आंदोलनाच्या माध्यमातून प्रश्नांची उखल झाली आहे. आंदोलनानंतर त्याचे श्रेय मात्र इतरांना मिळते. पक्षांच्या भूमिकेबाबत स्थापन झालेल्या सुकाणू समितीची बैठक घेऊन त्यामध्ये उहापोह करू. पण तत्पुर्वी शहरातील प्रश्नांबाबत आयुक्तांसोबत बैठक घेऊ.'\nनामदेव गावडे म्हणाले, 'शहरातील अनेक आंदोलन कधी सुरू होतात, आणि कधी बंद होतात याची माहिती मिळत नाही. पण डाव्या पक्षांनी सुरू केलेले आंदोलन प्रश्नांची सोडवणूक झाल्याशिवाय बंद होत नाही. त्याच पद्धतीने आंदोलनाची दिशा ठरवावी.' अध्यक्षस्थानावरून बोलताना यादव म्हणाले, 'प्रस्थापित राजकीय पक्षांनी डाव्या पक्षांना नेहमीच सापत्न वागणूक दिली. पक्षाने ���ात्र सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी नेहमीच प्रयत्न केला. या आंदोलनातही सर्वांनी जोमाने सहभागी व्हावे.'\nमेळाव्यास मधुकर पाटील, रमेश वडणगेकर, शंकरराव कटाळे, बाबुराव कदम, वसंतराव पाटील यांच्यासह डाव्या पक्षातील कार्यकर्ते उपस्थित होते.\nकोल्हापूर: बाइक-टेम्पोचा भीषण अपघात; ३ ठार\nकोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी सुरमंजिरी लाटकर\nकांद्यासह पालेभाज्यांचे दर चढेच\nकोल्हापूर : गडहिंलग्ज तालुक्यातील नेसरी येथील\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\n'असा' झाला गायिका गीता माळी यांच्या कारला अपघ...\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nआजचं राशी भविष्य: दि. २१ नोव्हेंबर २०१९\n'महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन'चे 'न्यूजरुम बुलेटीन'\nशिवसेनेचे १७ आमदार नाराज, एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर\nगोव्यात चित्रपट महोत्सवाची धूम, आकर्षक कलाकृतींनी परिसर सजला\n'एलटीटीईच्या खात्म्यानंतर गांधी कुटुंबाची एसपीजी सुरक्षा काढ\nमुरादाबादः पोलिसाने विभाग अधिकाऱ्यावर झाडली गोळी; व्हिडिओ व्...\n'महिला या प्रेरणेचा स्रोत'\nहंसच्या सुटकेमुळे टळला अनर्थ\nबनावट नंबरप्लेट लावणाऱ्या टेम्पोचालकावर गुन्हा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nतावडे हॉटेल परिसर मृत्यूचा सापळाच...\nपरिख पुलालाखील ड्रेनेज लेव्हलचा सर्व्हे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F_%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B0", "date_download": "2019-11-21T23:48:47Z", "digest": "sha1:27EJA6RJVO4OCLXKAPRV4TYY6C6W24HY", "length": 8491, "nlines": 159, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पोर्ट ब्लेर - विकिपीडिया", "raw_content": "\nअंदमान आणि निकोबार • भारत\n११° ४०′ १२″ N, ९२° ४५′ ००″ E\nगुणक: 11°40′N 92°46′E / 11.67°N 92.76°E / 11.67; 92.76 पोर्ट ब्लेर भारताच्या अंदमान आणि निकोबार केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासकीय केंद्र आहे.\nयेथे भारतीय नौदलाचा तळ आहे.\nयेथे ब्रिटीश कालीन सेल्युलर जेल आहे. जेथे स्वातंत्र्य सैनिकांना काळ्या पाण्याची शिक्षा दिली जात असे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना येथेच काळ्या पाण्याची शिक्षा भोगायला पाठवले होते. तसेच हजारो इतर स्वातंत्र्यसैनिकांसाठी हि भयावह जागा होती. आता येथिल सेल्युलर जेल मध्ये स्मारक उभारण्यात आले आहे. तसेच १९४४ मध्ये सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेने हे बेट जिंकले होते व त्याचे नामकरण शहीद असे केले होते.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरे\nआंध्र प्रदेश: हैदराबाद हरियाणा: चंदिगढ महाराष्ट्र: मुंबई राजस्थान: जयपूर अंदमान आणि निकोबार: पोर्ट ब्लेर\nअरुणाचल प्रदेश: इटानगर हिमाचल प्रदेश: शिमला मणिपूर: इम्फाल सिक्किम: गंगटोक चंदिगढ: चंदिगढ\nआसाम: दिसपूर जम्मू आणि काश्मीर: श्रीनगर मेघालय: शिलॉँग तामिळनाडू: चेन्नई दादरा आणि नगर-हवेली: सिल्वासा\nबिहार: पटना झारखंड: रांची मिझोरम: ऐझॉल त्रिपुरा: आगरताळा दिल्ली: दिल्ली\nछत्तीसगड: रायपूर कर्नाटक: बंगळूर नागालँड: कोहिमा उत्तर प्रदेश: लखनौ दमण आणि दीव: दमण\nगोवा: पणजी केरळ: तिरुअनंतपुरम ओरिसा: भुवनेश्वर उत्तराखंड: डेहराडून लक्षद्वीप: कवरत्ती\nगुजरात: गांधीनगर मध्य प्रदेश: भोपाळ पंजाब: चंदिगढ पश्चिम बंगाल: कोलकाता पुडुचेरी: पुडुचेरी\nअंदमान आणि निकोबारमधील शहरे\nमाहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्रात नकाशे असलेली पाने\nकार्टोग्राफर नकाशे असलेली पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ डिसेंबर २०१५ रोजी १०:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://khetigaadi.com/new-tractor-model/new-holland-3630-tx-special-edition/mr", "date_download": "2019-11-21T23:44:55Z", "digest": "sha1:6C2TWY53UCPZU63XWG64HGQJNPDBE3HT", "length": 11173, "nlines": 289, "source_domain": "khetigaadi.com", "title": "New Holland 3630 Tx Special Edition Price, Specifications, Mileage, Review - Khetigaadi", "raw_content": "मोबाइल अनुप्रयोग डाउनलोड करा\nभा��े तत्तावावर ट्रॅक्टर शोधा\nभाडे तत्तावावर ट्रॅक्टर द्या\nऑन रोड प्राइज मिळवा डेमोसाठी विनंती तुलना जुना ट्रॅक्टर\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nइंजिन रेट आरपीएम :\nबोर इन (मिलिमीटर) :\nस्ट्रोक इन (मिलिमीटर) :\nएअर क्लिनर / फिल्टर :\nपुढील कमाल गती- किमी प्रति ताशी :\nरिवर्स स्पीड - किमी प्रति ताशी :\nपुढील गीयर संख्या :\nउलटा गीयर संख्या :\nलिफ्टिंग कैपेसिटी ऐट स्टैण्डर्ड फ्रेम :\nNew Holland 3630 Tx Special Edition ची इतर लोकप्रिय ट्रॅक्टर्स सह तुलना करा\nसंपर्क तपशील मिळविण्यासाठी फॉर्म भरा :\nपहिले नाव : *\nभ्रमणध्वनी क्रमांक : *\nवेरीफिकेशन कोड : *\nकिंमत जाणून घेण्यासाठी फॉर्म भरा :\nमी मान्य करतो की खालील \"किंमत मिळवा\" बटणावर क्लिक करून मी माझ्या ट्रॅक्टर खरेदीसह मला सहाय्य करण्यासाठी माझ्या \"मोबाईलवर\" खेतीगाडी किंवा त्याच्या पार्टनरकडून स्पष्टपणे मागण्या करीत आहे.\nमी सहमत आहे की खालील \"निवेदन\" बटण क्लिक करून मी माझ्या ट्रेक्टर खरेदीसह मला सहाय्य करण्यासाठी माझ्या \"मोबाईल\" वर खेतीगाडी किंवा त्याच्या भागीदाराकडून कॉल स्पष्टपणे विचारत आहे.\nही उत्पादन माहिती सामान्य आणि कंपनी किंवा त्याच्या वेबसाइटद्वारे प्रदान केलेल्या माहितीवर आधारित आहे. कृपया अधिक माहितीसाठी कंपनी किंवा डीलरशी संपर्क साधा. कृपया येथे कोणत्याही त्रुटीचा अहवाल द्या connect@khetigaadi.com .\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nआम्हाला आपले शहर सांगा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/honeypreet-came-out-after-two-years-convoy-increased-from-jail-to-cave/", "date_download": "2019-11-21T23:24:53Z", "digest": "sha1:YPAFURGIJBA3FEHJ4CXYU2RL73ZVRCCJ", "length": 9961, "nlines": 91, "source_domain": "bahujannama.com", "title": "honeypreet came out after two years convoy increased from jail to cave | 2 वर्षानंतर बाहेर आली 'हनीप्रीत', जेलपासुन गुफेपर्यंत 10 पटीनं वाढले 'सोबती' | bahujannama.com", "raw_content": "\n2 वर्षानंतर बाहेर आली ‘हनीप्रीत’, जेलपासुन गुफेपर्यंत 10 पटीनं वाढले ‘सोबती’\nबहुजननामा ऑनलाईन टीम : पंचकुला हिंसाचार प्रकरणात अंबाला मध्यवर्ती कारागृहात ८०३ दिवस शिक्षा भोगत असलेली हनीप्रीत बुधवारी जामिनावर तुरुंगातून बाहेर पडली आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर हनीप्रीत थेट सिरसा येथे डेरा सच्चा सौदा येथे पोहोचली. यावेळी हनीप्रीत वाहनांच्या ताफ्यासह छावणीत दाखल झाली. हनीप्रीतच्या डेरा सच्चा सौदात परतल्यानंतर आता ती स्वत: डेराचा पदभार स्वीकारेल की बाबा राम रहीम तुरूंगातून सुटण्याचा प्रयत्न करणार असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.\nअंबालाच्या मध्यवर्ती कारागृहातून जामिनावर सुटका झाल्यानंतर सिरसा येथील डेरा सच्चा सौदा येथे जाण्यासाठी ३ ते ३० वाहने लागली. हनीप्रीत जिथे जिथे होती तिथे तिच्याबरोबरच्या डेऱ्याची गाडी तिला घेऊन गेली. सुमारे दोनशे किलोमीटरच्या प्रवासात हनीप्रीतच्या स्वागतासाठी सर्वत्र लोक उभे राहिलेले दिसले. हनीप्रीतच्या ताफ्यात ३० वाहने असली तरी गेट क्रमांक ७ वरून छावणीच्या आत केवळ ८ वाहने गेली. बाकीचे सर्वजण बाहेरच राहिले. हनीप्रीतच्या आगमनाच्या आनंदात छावणीत एक खास रामचर्चा झाली. ज्यामध्ये हनीप्रीतच्या आगमनाच्या आनंदात गीते गायली गेली. बाबा गुरमीत राम रहीमच्या गुहेत काही काळ राहिल्यानंतर हनीप्रीत तिच्या कोठीत परतली होती.\nआरोपी डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहीम यांना बलात्काराच्या आरोपाखाली तुरुंगात पाठविण्यात आले होते, हनीप्रीतला पंचकुला येथील हिंसाचार प्रकरणात तुरूंगात जावे लागले. हनीप्रीतच्या सुटकेपूर्वी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. हनीप्रीतला प्रत्येकी एक लाखांच्या दोन जामीन पत्रांवर जामीन मिळाला. डेरा प्रमुख गुरमीत राम रहीम याला शिक्षा मिळाल्यानंतर २५ ऑगस्ट २०१७ रोजी हरियाणाच्या पंचकुला येथे हिंसाचार झाला होता त्यानंतर हनीप्रीतला तुरूंगात डांबण्यात आले होते. या हिंसाचारात ४१ लोक ठार आणि २६० हून अधिक जखमी झाले. हनीप्रीत एकूण ८०३ दिवस तुरूंगात होती. हनीप्रीत आणि इतर आरोपींविरोधात आयपीसीच्या कलम २१६, १४५, १५०, १५१, १५३, आणि १२० बी अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. तर आयपीसीचे कलम १२१ आणि १२१ ए वगळण्यात आले आहेत.\n6 फूट उंच असलेल्याकडून घेतलं 'स्पर्म', महिलेला जन्मला 'बुटका' मुलगा\nअयोध्या' बाबत येणार्‍या निर्णयामुळं काँग्रेस-राष्ट्रवादी हे शिवसेनेसोबत जाण्याबाबत 'द्विधा' मनस्थितीत \nअयोध्या' बाबत येणार्‍या निर्णयामुळं काँग्रेस-राष्ट्रवादी हे शिवसेनेसोबत जाण्याबाबत 'द्विधा' मनस्थितीत \nसत्तास्थापनेच्या हालचालींना कमालीचा ‘स्पीड’, सर्व नेते दिल्लीहून मुंबईला रवाना\n‘संभाव्य’ मंत्र्यांच्या यादीत राष्ट्रवादीच्या 10 तर काँग्रेसच्या 9 दिग्गजांची नावं, सुत्रांची माहिती\n… तरच ‘महाशिवआघाडी’चं सरकार, काँग्रेसनं सांगितलं\nप्रदेशाध्यक्��� जयंत पाटील ‘संभाव्य’ मंत्र्यांची यादी घेऊन पोहचले शरद पवारांच्या घरी\nमुलाला विभक्त राहण्यास भाग पाडणाऱ्या सुनेचा मुलाकडून खून\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lifestyle-news/ganpati-special-recipe-chocolate-modak-1756120/", "date_download": "2019-11-22T01:07:22Z", "digest": "sha1:T3DKUUFL2BXE4R3S5RHNDVVM4HVGMWH7", "length": 11048, "nlines": 199, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Ganpati special recipe Chocolate modak | Ganesh utsav recipe : घरच्या घरी असे बनवा चॉकलेट मोदक | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनायजेरियन नागरिकांना घर भाडय़ाने देणाऱ्या ५ जणांवर गुन्हा\nसिडकोच्या घरांची सोडत आगरी कोळी भवनात\nवाहतूक कोंडीवरून नगरसेवक आक्रमक\nकांदा दराची चढाई सुरूच\nधुळ्यात महाआघाडीचा प्रयोग यशस्वी होणार\nGanesh utsav recipe : घरच्या घरी असे बनवा चॉकलेट मोदक\nGanesh utsav recipe : घरच्या घरी असे बनवा चॉकलेट मोदक\nबाप्पालाही दाखवा चॉकलेट मोदकांचा नैवेद्य\nचॉकलेट ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी गोष्ट. दिवसातील कोणत्याही वेळी चॉकलेट समोर आले तरीही आपण त्याला नाही म्हणून शकत नाही. काळाप्रमाणे याच चॉकलेटमध्ये बरेच बदल झाले. गणपतीच्या दिवसांत बाप्पाला आवडणाऱ्या मोदकाच्या आकारातही हे चॉलेट मोदक मिळू लागले आहेत. मात्र या विकतच्या मोदकांची किंमत जास्त असल्याने ते जास्त प्रमाणात घ्यायचे असल्यास परवडत नाहीत. अशावेळी घरच्या घरी हे चॉकलेट मोदक करता आले तर पाहूयात चॉकलेट मोदकांची सोपी आणि चटकन करता येईल अशी रेसिपी\nपाव कप खवा (कोरडा करून घेतलेला)\nदीड ते दोन चमचे कोको पावडर\nकोरडय़ा केलेल्या खव्यामध्ये पिठीसाखर एकत्र करून घ्या. एका वेळी एक चमचा कोको पावडर घाला. एकत्र करा. परत एकदा एक चमचा कोको पावडर घाला. मिश्रण थोडे घट्टसर होत नाही तोवर कोको पावडर घाला. मिश्रण घट्ट झाले की, त्याला मोदकांप्रमाणे आकार द्या.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nटॅग गणेशोत्सव पाककृती २०१८,गणेशोत्सव २०१८\nVIDEO: त्यांच्या ‘पाकिस्तान जिंदाबाद��ला भारतीयांचे ‘गणपती बाप्पा मोरया’ने उत्तर\nबहरिनमध्ये असे झाले गणेशोत्सव सेलिब्रेशन\nविसर्जन मिरवणुकीसाठी शहरातील सतरा प्रमुख रस्ते बंद\nएकाच मंडपात बाप्पाची आरती आणि अजान, मुंब्राच्या एकता मंडळाचा अनोखा आदर्श\nVIDEO : शिवाजी नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणा...\nशिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याबद्दल शरद म्हणतो, 'नजरेचा इशारा इकडे तिकडे झाला तरी...'\n'या' बॉलिवूड अभिनेत्रीचे होते पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत अफेअर\nया देशात सापडला ९० वर्षांपूर्वीचा मिकी माऊस\n‘तान्हाजी'च्या ट्रेलर लाँचला पत्रकाराने तैमुरबद्दल विचारला 'हा' मजेदार प्रश्न, सैफ म्हणाला...\nबनावट नोटांप्रकरणी एकही गुन्हा दाखल नाही\n‘कर्करोग योद्धय़ां’कडून राज्यात २०३४ शस्त्रक्रिया\nअमित शहांकडून झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अयोध्येचा मुद्दा\nभारतीय क्रिकेटमध्ये गुलाबी क्रांती\nयूएनएससीमध्ये पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित\n‘देशातील राष्ट्रीय महामार्गाच्या ५६६ प्रकल्पांना विलंब’\nकाश्मीरमध्ये दुकाने, व्यापारी संकुले दुसऱ्या दिवशीही बंद\nकेंद्र सरकारच्या नोकऱ्यांमधील ७ लाख पदे रिक्त\n‘काश्मीरमध्ये संपूर्ण निर्बंध असल्याचा आरोप करणाऱ्या याचिका चुकीच्या’\nप्रकाशझोतातील कसोटीकडे मनोरंजन म्हणून पाहू नये\n\"नथुराम गोडसे आमच्या मनात\" म्हणत सुभाषचंद्र बोस यांच्या पणतीने केली पूजा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/photos/galleryimages/1946463/terrible-conditions-in-kolhapur-sangli-district-ssj-93/", "date_download": "2019-11-22T01:08:54Z", "digest": "sha1:SCDH7ILCBNMCIKMIJNFPY5GFRATCNAZL", "length": 8758, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: terrible conditions in kolhapur sangli district| कोल्हापूर-सांगलीवर जलसंकट, हजारो घरं पाण्याखाली | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनायजेरियन नागरिकांना घर भाडय़ाने देणाऱ्या ५ जणांवर गुन्हा\nसिडकोच्या घरांची सोडत आगरी कोळी भवनात\nवाहतूक कोंडीवरून नगरसेवक आक्रमक\nकांदा दराची चढाई सुरूच\nधुळ्यात महाआघाडीचा प्रयोग यशस्वी होणार\nकोल्हापूर-सांगलीवर जलसंकट, हजारो घरं पाण्याखाली\nकोल्हापूर-सांगलीवर जलसंकट, हजारो घरं पाण्याखाली\nदोन आठवड्यांपासून पडत असलेल्या मुसळधार पावासामुळे कोल्हापूर, सांगली ज��ल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे.\nया नैसर्गिक आपत्तीमुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले असून शेकडो लोकांना सुरक्षितस्थळी नेण्याचे काम सुरु आहे.\nजिल्ह्यातील अनेक ठिकाणी पूरात अडकलेल्यांना एनडीआरएफ, लष्कराचे जवान आणि नौदलाची पथके सुखरुपरित्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत.\nसांगली, सातारा, कोल्हापूर आणि पुणे या जिल्ह्यांमधील शेकडो नागरिकांना आतापर्यंत सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.\nएनडीआरएफ आणि लष्कराच्या जवानांनी बोटीद्वारे पूरग्रस्तांना मदत देण्यास सुरुवात केली आहे.\nपूरग्रस्तांच्या मदतीसाठी नौदलाच्या दोन विमानातून एका बोटींसह २२ जणांचे पथक आणि गोवा कोस्टगार्डचे एक हेलिकॉप्टर बोटीसह कोल्हापुरात दाखल झाले आहे.\nVIDEO : शिवाजी नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणा...\nशिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याबद्दल शरद म्हणतो, 'नजरेचा इशारा इकडे तिकडे झाला तरी...'\n'या' बॉलिवूड अभिनेत्रीचे होते पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत अफेअर\nया देशात सापडला ९० वर्षांपूर्वीचा मिकी माऊस\n‘तान्हाजी'च्या ट्रेलर लाँचला पत्रकाराने तैमुरबद्दल विचारला 'हा' मजेदार प्रश्न, सैफ म्हणाला...\nबनावट नोटांप्रकरणी एकही गुन्हा दाखल नाही\n‘कर्करोग योद्धय़ां’कडून राज्यात २०३४ शस्त्रक्रिया\nअमित शहांकडून झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अयोध्येचा मुद्दा\nभारतीय क्रिकेटमध्ये गुलाबी क्रांती\nयूएनएससीमध्ये पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित\n\"नथुराम गोडसे आमच्या मनात\" म्हणत सुभाषचंद्र बोस यांच्या पणतीने केली पूजा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/chagan-bhujbal-supporter-may-contest-from-yevla/", "date_download": "2019-11-22T00:42:37Z", "digest": "sha1:3MLFR7UFHBV7YNGNZBGBOSTO7WMIHNLF", "length": 8726, "nlines": 92, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "भुजबळांच्या अडचणी वाढल्या; 'हा' कट्टर समर्थकच आव्हान देण्याच्या तयारीत", "raw_content": "\nफडणवीसांनी सरकार स्थापनेसाठी राज्यपालांना 2014 ला संख्याबळाची आकडेवारीच दिली नव्हती\nमुख्यमंत्रिपदाबाबत काहीही ठरलेलं नाही- पृथ्वीराज चव्हाण\nमहाविकासआघाडी सरकारमध्ये या नेत्यांना ‘लाल दिवा’ मिळण्याची शक्यता\nराष्ट्रवादीला अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद मिळणार\nकाँग्रे��कडून उपमुख्यमंत्रिपदासाठी ‘या’ नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब\n“उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनायचं आहे हे माहीत असतं तर भाजपने पाठिंबा दिला असता”\nप्रज्ञा ठाकूर यांना संरक्षण मंत्रालयाच्या समितीत मोठी जबाबदारी\nराष्ट्रवादीला अडिच वर्षे मुख्यमंत्रिपद देणार का\nशिवसेनेसोबत गेल्यास काँग्रेस महाराष्ट्रात ‘दफन’ होईल; काँग्रेसच्या नेत्याचं भाकित\n‘महाशिवआघाडी’ नावावर काँग्रेस-राष्ट्रवादीचा आक्षेप; सुचवलं ‘हे’ नाव\nThodkyaat - थोडक्यात - बातमी जशी आहे तशी\nभुजबळांच्या अडचणी वाढल्या; ‘हा’ कट्टर समर्थकच आव्हान देण्याच्या तयारीत\nभुजबळांच्या अडचणी वाढल्या; ‘हा’ कट्टर समर्थकच आव्हान देण्याच्या तयारीत\nनाशिक | राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना मतदारसंघातून आपल्याच समर्थकाकडून आव्हान मिळणार असल्याचं दिसत आहे.\nभुजबळांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे माणिकराव शिंदे यांनी येवला मतदारसंघातून राष्ट्रवादीकडे उमेदवारी मागितली आहे.\nविधानसभा निवडणुकीसाठी 4 महिन्यांचा कालावधी असताना येवल्यात आतापासूनच निवडणुकीचं वातावरण तापू लागलं आहे.\nदरम्यान, कोणी कुठून उमेदवारी करायची याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतात. त्यामुळे पक्षाचा जो आदेश येईल त्यानुसार मी निवडणूक लढेन, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.\nसत्तेचं काय होईल माहित नाही… पण सत्तेचा जोकर…\nहिंदुत्वाला मत दिलं अन् ते वाया गेलं; उद्धव ठाकरेंविरोधात…\n-श्रीदेवींची हत्या झाल्याच्या चर्चांवर बोनी कपूर म्हणतात…\n-मुंबई महापालिकेच्या ‘या’ निर्णयाला अभिनेता जॉन अब्राहमचा विरोध\n-वाढदिवसाला हारतुरे नको विद्यार्थ्यांना मदत करा; धनंजय मुंडेंचं आवाहन\n-भाजप पैशांच्या बळावर सरकार पाडतं- राहुल गांधी\n-टीम इंडियाच्या पराभवानंतर विवेक ओबेरॉयचं ट्विट; चाहते संतापले\nश्रीदेवींची हत्या झाल्याच्या चर्चांवर बोनी कपूर म्हणतात…\nजॉन सीनाने शेअर केलेल्या मीम्सवर शिल्पा शेट्टीने दिली ‘ही’ प्रतिक्रिया\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\nसत्तेचं काय होईल माहित नाही… पण सत्तेचा जोकर शिवसेनेच्याच हातात- गुलाबराव पाटील\nहिंदुत्वाला मत दिलं अन् ते वाया गेलं; उद्धव ठाकरेंविरोधात तक्रार दाखल\nशरद पवारांच्या नेतृत्वातील सरकार 5 वर्ष टिकेल; रोहित पवारांना विश्वास\nविंडिजविरुद्धच्या मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा, पाहा कुणाला मिळाली संधी\nओवैसींपाठोपाठ एनआरसीच्या मुद्द्यावरून देवेगौडांचं मोदी सरकार टीकास्त्र; म्हणाले…\nफडणवीसांनी सरकार स्थापनेसाठी राज्यपालांना 2014 ला संख्याबळाची आकडेवारीच दिली नव्हती\nअण्णा उठा उठा सत्ता गेली, आंदोलनाची वेळ आली; जितेंद्र आव्हाडांचा निशाणा\nखोदा पहाड, निकला चूहा; असदुद्दीन ओवैसींचा मोदी सरकारवर निशाणा\nत्या वादग्रस्त वक्तव्यावर बाबा रामदेव यांचा खुलासा; म्हणतात, ‘आंबेडकरांचे विचार तर देशाला फायद्याचे’\nजयपूर नको आम्हाला गोव्याला न्या; शिवसेनेच्या आमदारांची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/lonavala-balasaheb-nevale-with-two-thousand-supporters-say-bye-bye-to-ncp-117801/", "date_download": "2019-11-22T00:40:26Z", "digest": "sha1:C5TVVAJB7ZX3X7HORROJU27YUKMHQA6Q", "length": 9709, "nlines": 85, "source_domain": "mpcnews.in", "title": "Lonavala : दोन हजार समर्थकांसह बाळासाहेब नेवाळे यांनी 'राष्ट्रवादी'ला ठोकला रामराम! - MPCNEWS", "raw_content": "\nLonavala : दोन हजार समर्थकांसह बाळासाहेब नेवाळे यांनी ‘राष्ट्रवादी’ला ठोकला रामराम\nLonavala : दोन हजार समर्थकांसह बाळासाहेब नेवाळे यांनी ‘राष्ट्रवादी’ला ठोकला रामराम\nएमपीसी न्यूज – राष्ट्रवादी पक्षाचे वर्षानुवर्षे तन-मन-धनाने काम करुन देखील राष्ट्रवादी पक्षाने उमेदवारी नाकारत भाजपातील बंडखोराला उमेदवारी जाहिर केल्याने नाराज झालेले मावळातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व पुणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक बाळासाहेब नेवाळे यांनी आज मेळावा घेत दोन हजार समर्थकांसह राष्ट्रवादी पक्षाला रामराम ठोकला. ऐन निवडणुकीचा प्रचार रंगात आला असताना नेवाळे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे मावळात राष्ट्रवादीला खिंडार पडले असून राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील शेळके यांना याचा मोठा फटका बसणार आहे.\nमावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील विकासाचा चेहरा म्हणून बाळासाहेब नेवाळे यांची ओळख आहे. मागील पंधरा वर्षापासून ते विधानसभेची उमेदवारी मागत असताना त्यांना कायम डावलण्याची भूमिका राष्ट्रवादी पक्षाने घेतली. यावेळी ते उमेदवारी करिता तीव्र इच्छूक असताना देखील त्यांना डावलत ऐनवेळी भाजपात बंडखोरी करुन बाहेर पडलेले सुनील शेळके यांना पक्षाने उमेदवारी दिल्याने नेवाळे नाराज झाले होते.\nनेवाळे यांना मानणारा म���ठा वर्ग मावळच्या ग्रामीण भागात आहे. या सर्व समर्थकांशी चर्चा करत आज नेवाळे यांनी आज वडगाव मावळ येथील भेगडे लाॅन्समध्ये मेळावा घेत दोन हजार समर्थकांसह राष्ट्रवादी पक्षाचा राजीनामा दिला. येत्या दोन दिवसात पुढील राजकिय वाटचालीचा निर्णय घेऊ, असे यावेळी नेवाळे यांनी सांगितले.\nयावेळी बाळासाहेब नेवाळे म्हणाले, ज्या पक्षाकरिता आम्ही अहोरात्र मेहनत घेतली तो पक्षच जर ग्रामीण अस्मितेचा अपमान करणार असेल तर तेथे राहण्यात काय अर्थ आहे. मावळच्या ग्रामीण भागात व लोणावळा, देहुरोड, देहु या भागात मिळून जवळपास दोन लाख मतदान असताना कायम याभागावर राष्ट्रवादीने अन्याय केला. सर्व पदे शहरी भागाला, उमेदवारी शहरी भागाला, रोजगार, उद्योग व्यावसाय, शिक्षण संस्था, आरोग्य सुविधा सर्व शहरी भागाला देत कायम ग्रामीणवर अन्याय केला आहे. पक्षाच्या ह्या दुटप्पी धोरणाला कंटाळून पक्षाचा राजीनामा दिला असल्याचे नेवाळे यांनी सांगितले. येत्या निवडणुकीत ग्रामीणची ताकद काय आहे हे दाखवून देऊ असे सांगितले.\nBalasaheb NevaleBYEFeaturedNcpनिवडणूक प्रचारपुणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालकबाळासाहेब नेवाळेभाजप\nPimpri: ‘शिवसेना-भाजप’च्या बंडखोरांवर लवकरच कारवाई -श्रीरंग बारणे\nPune : दुपारचे 4 वाजले तरी चिखल काही हाटेना, राज ठाकरे यांची सायंकाळी 6 वाजता जाहीर सभा\nVadgaon Maval : वडगाव नगरपंचायतीच्या सर्व विषय समित्यांच्या सभापतीपदी महाविकास…\nPune : महापौर-उपमहापौरांनी मानले आभार; उद्या होणार नवीन पदाधिकाऱ्यांची निवड\nTalegaon Dabhade : नगरपरिषदेच्या कामकाजासंदर्भात सत्तारूढ भाजपने हॉटेलमध्ये घेतलेल्या…\nNigdi : पीएमपीएमएल बस प्रवासात चार लाखांचे दागिने लंपास\nTalegaon : सुदुंबरे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी भरत घोजगे\nPune : मॉन्डेलेझ इंडियाच्या ‘शुभ आरंभ’चा पाच वर्षांत एक लाख लाभार्थींना फायदा\nVadgaon Maval : वडगाव नगरपंचायतीच्या सर्व विषय समित्यांच्या सभापतीपदी महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी\nPune : महापौर-उपमहापौरांनी मानले आभार; उद्या होणार नवीन पदाधिकाऱ्यांची निवड\nTalegaon Dabhade : नगरपरिषदेच्या कामकाजासंदर्भात सत्तारूढ भाजपने हॉटेलमध्ये घेतलेल्या संयुक्त आढावा बैठकीवरून शहरात…\nTalegaon : सुदुंबरे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी भरत घोजगे\nPune : मॉन्डेलेझ इंडियाच्या ‘शुभ आरंभ’चा पाच वर्षांत एक लाख लाभार्थींना फायदा\nPimpri: तंबाखूच्या जाहिरातींवर बंदी घालावी -खासदार श्रीरंग बारणे यांची लोकसभेत मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%80.%E0%A4%8F%E0%A4%B8.%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80._%E0%A4%86%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%A8", "date_download": "2019-11-21T23:50:52Z", "digest": "sha1:HL7Z7NFIQGIWN6SKTCMTAWYBJ25BHTGV", "length": 5314, "nlines": 159, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पी.एस.व्ही. आइंडहोवन - विकिपीडिया", "raw_content": "\nफिलिप्स स्पोर्ट वेरेनिगिंग एन व्ही\nरूड -विटेन (लाल-पांढरा )\nऑगस्ट ३१, इ.स. १९१३\nपी.एस.व्ही. आइंडहोवन (डच: Philips Sport Vereniging) हा नेदरलँड्स देशाच्या आइंडहोवन शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. राष्ट्रीय अजिंक्यपद १८ वेळा जिंकणारा आइंडहोवन ए.एफ.सी. एयाक्स खालोखाल नेदरलँड्समधील सर्वात यशस्वी क्लब आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१५ रोजी १८:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/cricket-world-cup-2019-kedar-jadhav-has-a-special-request-for-rain-about-his-home-state-maharashtra-psd-91-1910909/", "date_download": "2019-11-22T01:17:10Z", "digest": "sha1:SV3M3PZKPJ4B7Q76UBOLWQ2XWM44POMK", "length": 12363, "nlines": 194, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Cricket World Cup 2019 Kedar Jadhav has a special request for rain about his home state Maharashtra | थेट इंग्लंडवरुन केदार जाधवची वरुणराजाला साद, म्हणाला माझ्या महाराष्ट्रात तुझी खरी गरज आहे… | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनायजेरियन नागरिकांना घर भाडय़ाने देणाऱ्या ५ जणांवर गुन्हा\nसिडकोच्या घरांची सोडत आगरी कोळी भवनात\nवाहतूक कोंडीवरून नगरसेवक आक्रमक\nकांदा दराची चढाई सुरूच\nधुळ्यात महाआघाडीचा प्रयोग यशस्वी होणार\nथेट इंग्लंडवरुन केदार जाधवची वरुणराजाला साद, म्हणाला माझ्या महाराष्ट्रात तुझी खरी गरज आहे…\nथेट इंग्लंडवरुन केदार जाधवची वरुणराजाला साद, म्हणाला माझ्या महाराष्ट्रात तुझी खरी गरज आहे…\nकेदारचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे\nसंपूर्ण देशभरात सध्या क्रिकेट विश्वचषकाचा फिव्हर चढलेला आहे. भारतीय संघाने पहिल्या दोन सामन्यांमध्ये बाजी मारत स्पर्धेची धडाकेबाज सुरुवात केली आहे. भारतीय संघाचा सदस्य असलेल्या मराठमोळ्या केदार जाधवने मात्र अशा परिस्थितीतही आपलं सामाजिक भान राखलं आहे.\nइंग्लंडमध्ये सध्या पावसाचं वातावरण आहे. बहुतांश सामन्यांवर पावसाचं सावट आहे, सर्वांचं लक्ष लागून असलेल्या भारत विरुद्ध पाक सामन्यातही पावसाचा व्यत्यय येण्याची शक्यता आहे. केदार जाधवने न्यूझीलंडविरुद्ध सामन्याआधी, नॉटिंगहॅम शहरात आकाशात गर्दी केलेल्या ढगांकडे पाहून, वरुणराजाला एक सुंदर प्रार्थना केली आहे. माझ्या महाराष्ट्रात तुझी जास्त गरज आहे, असं म्हणत केदारने जा रे जा रे पावसा अशी वरुणराजाला विनवणी केली आहे. केदारचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.\nपहिल्या दोन सामन्यांमध्ये केदार जाधवला फलंदाजीमध्ये आपलं कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली नाही. गोलंदाजीमध्ये केदार आपली छाप पाडू शकला नाही. गुरुवारी भारत न्यूझीलंडविरुद्ध सामना खेळेल, यानंतर रविवारी भारतासमोर पाकिस्तानचं आव्हान असणार आहे. त्यामुळे या सामन्यांमध्ये केदार जाधवला आपलं खेळ दाखवण्याची संधी मिळते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n‘निराश होऊ नकोस’; सचिनचा विल्यमसनला खास संदेश\nWC Final : ‘माफ करा, आम्हाला जिंकता आलं नाही’; ट्रेंट बोल्टला भावना अनावर\nIPL 2020 : मराठमोळ्या केदार जाधवला चेन्नई सुपरकिंग्ज डच्चू देण्याच्या तयारीत \nविजय हजारे करंडक – महाराष्ट्राचा संघ जाहीर, केदार जाधवकडे नेतृत्व\nPro Kabaddi 7 : केदार जाधवच्या हस्ते पुणेरी पलटणच्या घरच्या हंगामाचा श्रीगणेशा\nVIDEO : शिवाजी नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणा...\nशिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याबद्दल शरद म्हणतो, 'नजरेचा इशारा इकडे तिकडे झाला तरी...'\n'या' बॉलिवूड अभिनेत्रीचे होते पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत अफेअर\nया देशात सापडला ९० वर्षांपूर्वीचा मिकी माऊस\n‘तान्हाजी'च्या ट्रेलर लाँचला पत्रकाराने तैमुरबद्दल विचारला 'हा' मजेदार प्रश्न, सैफ म्हणाला...\nबनावट नोटांप्रकरणी एकही गुन्हा दाखल नाही\n‘कर्करोग योद्धय़ां’कडून राज्यात २०३४ शस्त्रक्रिया\nअमित शहांकडून झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अयोध्येचा मुद्दा\nभारतीय क्रिकेटमध्ये गुलाबी क्रांती\nयूएनएससीमध्ये पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित\n‘देशातील राष्ट्��ीय महामार्गाच्या ५६६ प्रकल्पांना विलंब’\nकाश्मीरमध्ये दुकाने, व्यापारी संकुले दुसऱ्या दिवशीही बंद\nकेंद्र सरकारच्या नोकऱ्यांमधील ७ लाख पदे रिक्त\n‘काश्मीरमध्ये संपूर्ण निर्बंध असल्याचा आरोप करणाऱ्या याचिका चुकीच्या’\nप्रकाशझोतातील कसोटीकडे मनोरंजन म्हणून पाहू नये\n\"नथुराम गोडसे आमच्या मनात\" म्हणत सुभाषचंद्र बोस यांच्या पणतीने केली पूजा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.com/nahik-helmet-rule/", "date_download": "2019-11-22T00:28:42Z", "digest": "sha1:GEOUH6RX7DBRQBKHLMD4LAWGLA3VRGPM", "length": 6377, "nlines": 100, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates हेल्मेट नाही घातले तर करावी लागेल बाप्पाची आरती", "raw_content": "\nउत्तर महाराष्ट्र – नाशिक\nपश्चिम महाराष्ट्र – पुणे\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nहेल्मेट नाही घातले तर करावी लागेल बाप्पाची आरती\nहेल्मेट नाही घातले तर करावी लागेल बाप्पाची आरती\nनाशिकमध्ये हेल्मेट परिधान न केल्यास वाहनचालकांकडून पावती न फाडता त्या वाहनचालकाला बाप्पाची आरती म्हणायला लावली. नाशिक पोलिसांकडून हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला असून या माध्यमातून हेल्मेटविषयी जनजागृतीही करण्यात आली आहे.\nजूना गंगापुर नाका सिग्नलवर मंगळवारी दुपारी हेल्मेट न घालणाऱ्या वाहनचालकांकडून बाप्पाची आरती करण्यात आली.\n‘हेल्मेट मी घालीन, सिग्नल मी पाळीन’ या चालीवर पोलिसांकडून आरती तयार करण्यात आली होती आणि या आरतीला नाशिक ढोलनेही साथ दिली.\nतसेच हेल्मेट घातलेले ढोल वादक यावेळी सगळ्यांचं लक्ष वेधुन घेत होते.\nगेल्या 8 महिन्यातच शहरात 74 दुचाकी चालकांचा अपघाती मृत्यू झाला असून यापैकी 68 जणांनी हेल्मेट परिधान न केल्याचं समोर आले आहे, आणि हेच प्रमाण कमी करण्यासाठी हेल्मेटचा वापर करा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.\nPrevious मराठा आरक्षणासाठी 16 वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या\nNext स्वाइन फ्लूचं नाशिकमध्ये थैमान, वाचा त्याचे लक्षणं आणि उपचार\nकर्मचाऱ्यांच्या पगारासाठी सरपंच मॅडमनी ठेवलं आपलं मंगळसूत्र गहाण\nपुण्यतिथी उत्सवात साईंच्या चरणी रेकॉर्डब्रेक दान\nपंतप्रधान पीक विमा योजनेतून राज्याला तातडीनं मदत देणार – पंतप्रधान\nनिकालापूर्वी मुख्यमंत्री केदारनाथ यात्रेवर\nशिवसेना 100 च्या वर जागा जिंकेल, संजय राऊत यांना विश्वास\n‘हाऊसफुल्ल 4’ मुळे मराठी सिनेमांना थिएटर्स नाही\nथ्रेसरमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू\nकोच्ची खासदारच्या पत्नीच्या ‘या’ पोस्टमुळे नेटकरी संतापले\nनिकालापूर्वी मुख्यमंत्री केदारनाथ यात्रेवर\nशिवसेना 100 च्या वर जागा जिंकेल, संजय राऊत यांना विश्वास\n‘हाऊसफुल्ल 4’ मुळे मराठी सिनेमांना थिएटर्स नाही\nथ्रेसरमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू\nकोच्ची खासदारच्या पत्नीच्या ‘या’ पोस्टमुळे नेटकरी संतापले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/transport/special-train-to-konkan-for-ganesh-festival-by-central-railway-14535", "date_download": "2019-11-21T23:33:45Z", "digest": "sha1:S3HZBPZGM55MMXX7QVR7U2DPXQSCUF5E", "length": 9994, "nlines": 105, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी स्पेशल ट्रेन! । मुंबई लाइव्ह", "raw_content": "\nगणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी स्पेशल ट्रेन\nगणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी स्पेशल ट्रेन\nBy मुंबई लाइव्ह टीम\nगणेशोत्सव आता काही दिवसांवर आला आहे. कोकणात जाणाऱ्या सगळ्या ट्रेन हाउसफुल्ल झाल्या असतील त्यामुळे कोकणात जाणार कसे असा प्रश्न चाकरमान्यांसमोर उपस्थित झाला असेल. पण काळजी नको. कारण कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची सोय व्हावी, म्हणून मध्य रेल्वेने आणखी 8 विशेष फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.\nयापूर्वी गणेशोत्सवासाठी 242 फेऱ्या चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला होता. सद्यस्थितीतील बहुतांश ट्रेनचे बुकिंग फुल झाल्यामुळे मुंबई-चिपळूण, पुणे-सावंतवाडी मार्गावर या फेऱ्या चालवण्यात येणार असल्याची घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केली.\nमुंबई-चिपळूण-मुंबई मार्गावर धावणाऱ्या ट्रेन\nट्रेन क्रमांक (01101) मुंबई-चिपळूण-मुंबई या मार्गावर चार फेऱ्या चालवण्यात येणार आहे. 20 ऑगस्ट ते 25 आॅगस्ट या कालावधीत या ट्रेन सोडण्यात येणार आहेत. 20 ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री 12.45 वाजता चिपळूणला जाण्यासाठी ही ट्रेन सोडण्यात आली होती. या ट्रेनचा परतीचा प्रवास (01102) चिपळूण येथून 21 आॅगस्टला संध्याकाळी 5.45 वाजता सुरू होणार आहे. त्याच दिवशी रात्री 11.40 मिनिटांनी ती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहचणार आहे.\nपुणे-सावंतवाडी मार्गावर धावणाऱ्या ट्रेन\nट्रेन क्रमांक (01461) पुणे-सावंतवाडी ही ट्रेन पुणे येथून 22 आॅगस्ट रोजी संध्याकाळी 6.45 वाजता सुटणार असून सावंतवाडी रोड येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता पोहचणार आहे. लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदूर्ग, कुडाळ, झरप या स्थानकांवर ही ट्रेन थांबणार आहे. ट्रेन क्रमांक (01462) सावंतवाडी रोड येथून 23 ऑगस्टला दुपारी 2.5 मिनिटांनी सुटणार असून पुणे स्थानकावर मध्यरात्री 3.55 वाजता पोहचणार आहे.\nमनमाड-करमळी वन वे विशेष ट्रेन\nट्रेन क्रमांक (01271) मनमाड-करमळी वन वे विशेष ही ट्रेन मनमाड येथून 22 ऑगस्ट रोजी दुपारी 4.15 वाजता सुटणार असून करमळी येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता पोहचणार आहे. ही ट्रेन नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी रोड या स्थानकांवर थांबणार आहे.\nकरमळी-अजनी वन वे विशेष ट्रेन\nट्रेन क्रमांक (01272) करमळी-अजनी वन वे विशेष ही ट्रेन करमळी येथून 23 ऑगस्टला दुपारी 1 वाजता सुटणार असून अजनी येथे दुसऱ्या दिवशी दुपारी 2.15 वाजता पोहचणार आहे. ही ट्रेन सावंतवाडी रोड, कुडाळ, रत्नागिरी, चिपळूण, खेड, रोहा, पनवेल, कल्याण, इगतपूरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, अकोला, बडनेरा, चांदूर, धामणगाव, वर्धा या स्थानकांवर थांबणार आहे.\nमध्य रेल्वेवरून धावणार 24 नवीन लोकल\nगणेशोत्सवासाठी 'परे' च्या विशेष गाड्या\nगणेशोत्सवकोकणमध्य रेल्वे प्रशासनचाकरमानीट्रेनसुरेश प्रभूमुंबई\nआरटीओची सर्व कामे होणार ऑनलाइन\nहार्बर सेवेचा लवकरच बोरिवलीपर्यंत विस्तार\nबेस्टचे नुकसान शिवसेनेमुळेच, भाजपच्या सदस्यांची टीका\nमुंबई-पुणेदरम्यान तिसरी मार्गिका, घाटप्रवास होणार सुखद\n दंड न भरल्यास माराव्या लागणार कोर्टाच्या फेऱ्या\n'या' कारणामुळं ५ दिवस शिर्डी विमानसेवा ठप्प\n मुंबईत प्रति किमी 'एवढ्या' आहेत कार\nपनवेल-वसई रेल्वेमार्गावर रोज होणार 'इतक्या' फेऱ्या\n'या' कारणामुळे बेस्टने नाकारली ज्येष्ठांना बस सवलत\nमुख्य धावपट्टीची दुरूस्ती सुरू, पहिल्याच दिवशी २४ विमानं रद्द\nमुंबई-लंडनदरम्यान आठवड्याला तब्बल ३३ विमान फेऱ्या\nमोटरमनने वाचवले तरूणाचे प्राण\nगणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी स्पेशल ट्रेन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/article/blue-ticks/articleshow/71799878.cms", "date_download": "2019-11-22T00:34:13Z", "digest": "sha1:ADZDCUHL627QBUCBCCGGRT72SSRYDNQD", "length": 21036, "nlines": 171, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "WhatsApp: ब्लू टिक्स - blue ticks | Maharashtra Times", "raw_content": "\n'महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन'चं ताजं 'न्यूजरुम बुलेटीन'\n'महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन'चं ताजं 'न्यूजरुम बुलेटीन'WATCH LIVE TV\nआजच्या घडीला लोक सतत एकमेकांच्या संपर्कात असतात. परंतु या संपर्कातला संवाद किती अर्थपूर्ण असतो हा संशोधनाचा विषय. एक मेसेज केला की त्याच्यावर प्रत्युत्तराची वाट पाहत बसण्यात कितपत तथ्य आहे आपलं आयुष्य हळूहळू 'नोटिफिकेशन्सच्या'च्या भोवती गुंफत जायला लागलं आहे.\nआजच्या घडीला लोक सतत एकमेकांच्या संपर्कात असतात. परंतु या संपर्कातला संवाद किती अर्थपूर्ण असतो हा संशोधनाचा विषय. एक मेसेज केला की त्याच्यावर प्रत्युत्तराची वाट पाहत बसण्यात कितपत तथ्य आहे आपलं आयुष्य हळूहळू 'नोटिफिकेशन्सच्या'च्या भोवती गुंफत जायला लागलं आहे. मग ती नोटिफिकेशन 'मेसेज'ची असो किंवा 'लोकेशन'ची आपल्याला एकूणच कोण, काय, कधी, कुठे, का, कोणासोबत या सगळ्याची अनाठायी खबर हवी असते.\n'सगळे मेसेजेस वाचले आहेत त्यांनी एकाचाही रिप्लाय नाही' ती म्हणाली. 'अगं कामात असेल, सवड मिळाली की करेल रिप्लाय,' आई म्हणाली. 'हे बघ आई, तू उगाच त्याची बाजू घेऊ नकोस. मेसेजेसवर ब्ल्यू टिक्स येऊनही आता ५/१० मिनिटं होऊन गेली आहेत,' ती फणफणली.\nतिने पाठवलेल्या व्हॉटसअॅप मेसेजला त्यानं रिप्लाय न दिल्यानं तिची मघापासून चिडचिड चालली होती. आधी जेव्हा त्यांनी मेसेजेस वाचले नव्हते तेव्हा स्थिती आतापेक्षा बरी होती; पण मेसेजेस वाचल्याच्या 'ब्ल्यू टिक्स' तिला जशा दिसल्या तसा तिचा पारा चढला. लोकांना मेसेज वाचायला वेळ मिळतो; पण उत्तर द्यायला वेळ मिळत नाही हे तिला फारसं पटण्यासारखं नव्हतं. फारसं कशाला, अजिबातच पटत नव्हतं.\nचिडचिडलेल्या अवस्थेत ती कितीतरी वेळ फोनकडे बघत तशीच बसून होती. तिच्या आईची सगळी कामं झाली आणि थोडी उसंत घ्यावी म्हणून आई दिवाणखान्यात आली.\n'काय गं, अजून इथेच. आज काही कामं नाहीत की काय\n'आहेत गं; पण डोकं फिरलंय माझं. काही सुचत नाहीये. का गं रिप्लायसुद्धा करावा वाटला नसेल त्याला' ती बोलत होती.\n'हं, म्हणजे अजूनही सुई तिथेच अडकली आहे तर\nआईनी विचारपूस केली तेव्हा कळलं की त्या दोघांमध्ये ना काही वाद झाले होते ना भांडण. त्यामुळे रागावल्या, रुसल्यामुळे त्यानं मेसेजना रिप्लाय केले नसावे, ही शक्यताच नव्हती. खरं तर कामाच्या व्यापात होतं असं कधी कधी. अगदी काही महत्त्वाचं असेल, तर गोष्ट वेगळी; पण नुसत्या ख्याली खुशालीच्या मेसेजकडे करतात लोकं दुर्लक्ष. मात्र, आपल्याला प्रत्येक गोष्ट इतक्या वेगानं मिळायला लागली आहे की 'धीर धरणे' ही कला संपूनच गेली आहे.\nवरवर पाहता जरी हा सगळा आपल्या दैनंदिनीचा भाग झाला आहे असं वाटत असलं तरी आपलं आयुष्य या अधीरतेनं ढवळून निघतंय आणि हे काही म्हणावं इतकं होकारात्मक नाही. धीर, सहनशीलता, समजूतदारपणा ही सुखी आयुष्याची सूत्र. परंतु या वेगवान 'व्हर्च्युअल' जगामुळे आपलं जगणं अवघड करून घेण्यात काहीच अर्थ नाही.\nआता हेच पाहा, पूर्वीच्या काळी लोक चालत काशीयात्रेला जात असत. आपली बायका-मुलं, आई-वडील यांना मागे सोडून. त्या काळी मोबाइल तर दूर साधे दूरध्वनीसुद्धा नव्हते. त्यामुळे माणसाची खुशाली कळणं काही सोपं नव्हतं. हं, पत्र येत असत; पण ती सुद्धा रोज रोज पत्र लिहून खुशाली कळवत नसत. कधी कधी तर वर्षातून एखादं पत्र येत असे किंवा एकही नाही. चार-पाच वर्षांत माणूस घरी येईपर्यंत आपलं माणूस कसं असेल, असेल किंवा नाही, अशा अव्यक्त अस्वस्थतेसह मागे राहिलेली माणसं आपली कामं यथास्थित करत असत. त्यांची आयुष्य थांबत नव्हती किंवा आपल्या कर्तव्यात त्यांच्याकडून कुचराईही होत नव्हती.\nआपल्या माणसांवरचा विश्वास, चांगुलपणावर असणारी आस्था आणि प्राप्त परिस्थितीत, प्राप्तक्रम करण्याच्या अंगभूत गुणांमुळे माणसं अर्थपूर्ण आयुष्य जगत होती. संवाद किती होतो, यापेक्षा कसा होतो हे महत्त्वाचं.\nआजच्या घडीला लोक सतत एकमेकांच्या संपर्कात असतात. परंतु या संपर्कातला संवाद किती अर्थपूर्ण असतो हा संशोधनाचा विषय. एक मेसेज केला की त्याच्यावर प्रत्युत्तराची वाट पाहत बसण्यात कितपत तथ्य आहे\nआपलं आयुष्य हळूहळू 'नोटिफिकेशन्सच्या'च्या भोवती गुंफत जायला लागलं आहे. मग ती नोटिफिकेशन 'मेसेज'ची असो किंवा 'लोकेशन'ची आपल्याला एकूणच कोण, काय, कधी, कुठे, का, कोणासोबत या सगळ्याची अनाठायी खबर हवी असते. या सगळ्यामुळे काहीही न जाणता आपल्या माणसांवर विश्वास ठेवायची कुवत आपण वाढूच देत नाही. आणि इथेच कुठेतरी नात्यांमध्ये असुरक्षितता वाढायला लागते. संशयीवृत्ती मनात मूळ धरायला लागते. मग अर्थातच तो/ती कुठे आहे, कोणाबरोबर आहे, किती वेळ ऑनलाइन आहे, मी मेसेज केल्यावर ऑफलाइन का जातो/जाते, मला रिप्लाय का करत नाही, असे सगळे प्रश्न सतावायला लागतात अन् सुंदर फुलू शकणारी नाती अकाली होरपळून जातात.\nनात्यांमधली असुरक्षितता काही अगदी नवीन गोष्ट नसली, तरी तंत्रज्ञानाच्या युगात ती वेगात वाढली आहे, हे नक्की. म्हणूनच हा आधुनिक रेटा आपल्यालाच थांबवायला हवा. एकमेकांची 'स्पेस' जपायला हवी. सततच्या निरर्थक संभाषणापासून स्वत:ला दूर ठेवायला हवं. हळूहळू मग आपणही स्वत:मध्ये, स्वत:च्या कामामध्ये रमायला लागू. आपण जे काही करतो त्यात एकाग्रता यायला लागेल. बरेचसे मानसिक व्यत्यय दूर होतील. दिलेल्या अन् मिळालेल्या स्पेसमुळे एकमेकांवरचा विश्वासही वाढायला लागेल अन् स्नेहबंध मजबूत व्हायला लागतील. आयुष्य सहज, सोपं आणि आनंदी होईल.\nपूर्वी लोक 'नो खबर इज खुषखबर' असं म्हणत असत आणि खरंच होतं ते. आपण सतत स्वत:ला धास्तावून ठेवत असतो 'कोणी घरी पोहोचले की नाही' जेवले तर असेल ना' जेवले तर असेल ना\n'तब्येत तर ठीक असेल नं' असे अनेक काळजीवाहू विचार आपल्या मनात आपण चालू देतो. ही सततची काळजी काही चांगली नाही. काळजी करण्याने घडणारं काही टळत नाही आणि आपल्याला वाटतं असं वाईटसाईट काही सतत घडतही नाही. ही काळजी सरली की मन प्रकाशानं, होकारात्मक विचारानं उजळून जातं' असे अनेक काळजीवाहू विचार आपल्या मनात आपण चालू देतो. ही सततची काळजी काही चांगली नाही. काळजी करण्याने घडणारं काही टळत नाही आणि आपल्याला वाटतं असं वाईटसाईट काही सतत घडतही नाही. ही काळजी सरली की मन प्रकाशानं, होकारात्मक विचारानं उजळून जातं मग ब्ल्यू टिक्स' होऊन तासभर झाला तरीही मनात भलते सलते विचार येत नाहीत. मनालाही कातरतेचा अभाव अधिक भावतो. मनाची प्रसन्नता सर्व सिद्धीचे कारण म्हणतात ते काही उगीच नाही.\nचला तर मग आपणही करू या का सुरुवात या काळजीविरहीत आयुष्याला\nवीस वर्षांनंतर त्याच वळणावर\nई-नामचे पाऊल किती लाभाचे\nमहमद खडस: समाजवादी मुल्यांवर निष्ठा असणारा नेता\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nइतर बातम्या:व्हॉटसअॅप|ब्लू टिक्स|नोटिफिकेशन्स|WhatsApp|notifications|Blue ticks\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\n'असा' झाला गायिका गीता माळी यांच्या कारला अपघ...\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\n'महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन'चं ताजं 'न्यूजरुम बुलेटीन'\nपूर्णवेळ मुख्यमंत्री पाहिजेत... मराठा क्रांती ठोक मोर्चाची ज...\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'\nअमेरिकेत महात्मा गांधींची १५० जयंती साजरी\nउत्तर प्रदेश: लहानग्यांकडून बळजबरीने शाळेची स्वच्छता\nइलेक्ट्रॉल बॉण्ड संशयास्पद: शशी थरूर\nआर्थिक वाढीचा भाषिक मंत्र\nमहमद खडस: समाजवादी मुल्यांवर निष्ठा असणारा नेता\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nसर्जिकल स्ट्राईकच पण जनतेसाठी\nरविवार विशेष: ‘पीएम’वर ‘डीएम’ची सरशी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/maharashtra-govt-formation-congress-and-ncp-meeting-in-mumbai-and-delhi-discussion-on-support-to-shiv-sena/articleshow/72001761.cms", "date_download": "2019-11-21T23:40:48Z", "digest": "sha1:DAMFKMJGNDCGWCF552QABSLAJ2RMIVSJ", "length": 15571, "nlines": 176, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Congress and NCP Meeting: शिवसेनेला पाठिंबा द्यायचा का? काँग्रेस-राष्ट्रवादीची खलबतं - Maharashtra Govt Formation Congress And Ncp Meeting In Mumbai And Delhi Discussion On Support To Shiv Sena | Maharashtra Times", "raw_content": "\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'WATCH LIVE TV\nशिवसेनेला पाठिंबा द्यायचा का\nशिवसेनेला पाठिंबा देण्यावरून आम्ही कुठलीही अट घातलेली नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलंय. पण शिवसेनेच्या पाठिंब्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मिळून निर्णय घेणार असल्याचं शरद पवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची मुंबईत वाय. बी. सेंटरमध्ये बैठक सुरू झालीय. दुसरीकडे दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करत आहेत.\nशिवसेनेला पाठिंबा द्यायचा का\nमुंबईः शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून आम्ही कुठलीही अट घातलेली नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलंय. पण शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मिळून निर्णय घेणार असल्याचं शरद पवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची मुंबईत वाय. बी. सेंटरमध्ये बैठक सुरू झालीय. तर दुसरीकडे दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करत आहेत. शिवसेनेला पाठिंबा द्यायचा की नाही, यावर काँग्रेसचा निर्णय होण्याची शक्यता आहे. या बैठीकत मल्लिकार्जुन खर्गे, अहमद पटेल हे उपस्थित आहेत.\nआमचा कुठलाही निर्णय झालेला नाहीः प्रफुल्ल पटेल\nनिवडणुकीत महाआघाडीला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. यामुळे जो काही निर्णय होईल तो काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस मिळून घेतील. पण सत्तास्थापनेवरून आणि मुख्यमंत्रीपदावरून माध्यमांमध्ये ज्या चर्चा सुरू आहेत. त्यात तथ्य नाही. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता कोणत्याही पक्षाने कोणासोबत जावं हे एवढं सहज आणि सोपं राहिलेलं नाही. यामुळे शिवसेनेच्या पाठिंब्याबाबत बैठकीनंतर निर्णय घेऊ. सध्या आमचा कुठलाही निर्णय झालेला नाही, असं प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलंय.\nअरविंद सावंत यांची राजीनाम्याची घोषणा\nबैठकीनंतर निर्णय घेऊः मल्लिकार्जुन खर्गे\nनिवडणुकीच्या निकालातून जनतेने आम्हाला विरोधात बसण्याचा कौल दिलाय. पण आता उद्भवलेल्या राजकीय परिस्थितीवर आम्ही चर्चा करू. चर्चेनंतर निर्णय घेऊ, असं काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्पष्ट केलंय. सोनिया गांधींच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीपूर्वी खर्गे बोलत होते.\nमोदी प्रतिमेला तडा जाऊ नये म्हणून सत्तेस नकार\nभाजपच्या अहंकारामुळेच जनादेशाचा अपमान: राऊत\nLive महाराष्ट्र सत्तापेच: दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांची पत्रकार परिषद\nशरद पवारांच्या वक्तव्यानं शिवसेना संभ्रमात; प्लान 'बी'वर विचार\nLive सत्तापेच: आघाडीच्या नेत्यांची शरद पवारांच्या निवासस्थानी बैठक\nLive सत्तापेच: काँग्रेस-राष्ट्रवादी नेत्यांची उद्या बैठक\nसंजय राऊत म्हणजे कुजका म्हातारा: नीलेश राणे\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\n'असा' झाला गायिका गीता माळी यांच्या कारला अपघ...\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nSPG सुरक्षा हटवण्याच्या निर्णयावर प्रियंका गांधींची 'ही' प्र...\n'अशी' आहे जीप कॉम्पास ट्रेलहॉक\nमी दलितविरोधी वक्तव्य केले नाही: बाबा रामदेव\nभाजपच्या नेतृत्वात झारखंड नक्षलवादी मुक्त झाला: शहा\nमथुरेत माकड सफारी सुरू करा; हेमामालिनी यांची उपरोधिक मागणी\n९३ टक्के भारतीयांना H4 अंतर्गत अमेरिकेत व्हिसा\nशरद पवार-उद्धव यांच्यात खलबतं; १ तास चालली बैठक\nLive सत्तापेच: मुंबईत राजकीय घडामोडींना वेग; शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची बैठक..\nउद्धव-आदित्य मुंबईत शरद पवार यांच्या घरी दाखल\nज्येष्ठ समाजवादी नेते महमद खडस यांचं निधन\nउद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध फसवणुकीची तक्रार\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nशिवसेनेला पाठिंबा द्यायचा का\nभाजपच्या अहंकाराने जनादेशाचा अपमान: संजय राऊत...\nया नेत्यांचा अजून 'भाजपवर भरवसा हाय का'\nभाजपचा नकार; सेनेला निमंत्रण\nपहाटे गारठा, दुपारी उन्हाचा तडाखा...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/action-for-drunk-and-drive-during-the-thirty-first-on-873-drivers-81712/", "date_download": "2019-11-22T00:53:37Z", "digest": "sha1:OLIECIETFPS64FRHHZXWTKY3WIJRZ3NA", "length": 8270, "nlines": 84, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pune : तब्बल 873 वाहनचालकांवर थर्टी फर्स्ट दरम्यान ड्रंक अँड ड्राइव्हची कारवाई - MPCNEWS", "raw_content": "\nPune : तब्बल 873 वाहनचालकांवर थर्टी फर्स्ट दरम्यान ड्रंक अँड ड्राइव्हची कारवाई\nPune : तब्बल 873 वाहनचालकांवर थर्टी फर्स्ट दरम्यान ड्रंक अँड ड्राइव्हची कारवाई\nएमपीसी न्यूज – पुणे वाहतूक पोलिसांनी तब्बल 873 वाहनचालकांवर ड्रंक अँड ड्राइव्हची कारवाई केली आहे . काल सोमवारी (दि.31) रात्री 9 ते आज मंगळवारी ( दि.1 ) पहाटे 5 च्या दरम्यान हि कारवाई करण्यात आली .\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे उत्साहात स्वागत करण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडतात . हॉटेल्स , पब्स , अगदी घरांमध्येही पार्टीचे आयोजन केले जाते . विशेष करून अनेकांचे नवीन वर्ष नशेमध्येच सुरु होते . मोठ्या प्रमाणात मद्यपान केल्यास ड्रंक अँड ड्राइव्हमुळे वाहनचालकाचे नियंत्रण सुटून अपघात होण्याची किंवा गंभीर गुन्हा होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. याच पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कडक बंदोबस्त केला जातो. चौकाचौकात वाहतूक नियमनाचे काम करत वाहनचालकांची तपासणी केली जाते. दरम्यान जर वाहनचालक मद्यपान करून वाहन चालवत असेल तर त्या व्यक्तिवर कडक कारवाई केली जाते.\nकाल रात्री पासून आज ( मंगळवार ) पहाटे पर्यंत ड्रंक अँड ड्राइव्हची कारवाई करण्यात आली . आणि यामध्ये तब्बल 873 व्यक्ती ड्रंक अँड ड्राईव्ह मध्ये सापडल्या असून यामध्ये एकूण 693 दुचाकींवर तर 180 तीनचाकी आणि चारचाकी वाहनांचा समावेश होता.एखादी व्यक्ती ड्रंक अँड ड्राइव्ह मध्ये सापडली तर त्या व्यक्तीवर खटला दाखल केला जातो . आणि त्यानंतर त्या व्यक्तीला न्यायालयात उपस्थित राहावे लागते . न्यायालयाच्या आदेशानुसार संबधीत व्यक्तीवर 1 ते 5 हजारांपर्यंत दंड आकारला जातो. एवढेच नाही तर चालकाचे ड्रायव्हिंग लायसन्स देखील 6 महिन्यांसाठी निलंबित केले जाते.\nड्रंक अँड ड्राइव्ह कारवाईड्रायव्हिंग लायसन्सदंडपुणे वाहतूक पोलीस\nBhosari : पादचारी तरुणाचा मोबाईल हिसकावला\nPimple Saudagar : उन्नती सोशल फौंडेशनचा स्तुत्य उपक्रम\nVadgaon Maval : वडगाव नगरपंचायतीच्या सर्व विषय समित्यांच्या सभापतीपदी महाविकास…\nPune : महापौर-उपमहापौरांनी मानले आभार; उद्या होणार नवीन पदाधिकाऱ्यांची निवड\nTalegaon Dabhade : नगरपरिषदेच्या कामकाजासंदर्भात सत्तारूढ भाजपने हॉटेलमध्ये घेतलेल्या…\nNigdi : पीएमपीएमएल बस प्रवासात चार लाखांचे दागिने लंपास\nTalegaon : सुदुंबरे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी भरत घोजगे\nPune : मॉन्डेलेझ इंडियाच्या ‘शुभ आरंभ’चा पाच वर्षांत एक लाख लाभार्थींना फायदा\nVadgaon Maval : वडगाव नगरपंचायतीच्या सर्व विषय समित्यांच्या सभापतीपदी महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी\nPune : महापौर-उपमहापौरांनी मानले आभार; उद्या होणार नवीन पदाधिकाऱ्यांची निवड\nTalegaon Dabhade : नगरपरिषदेच्या कामकाजासंदर्भात सत्तारूढ भाजपने हॉटेलमध्ये घेतलेल्या संयुक्त आढावा बैठकीवरून शहरात…\nTalegaon : सुदुंबरे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी भरत घोजगे\nPune : मॉन्डेलेझ इंडियाच्या ‘शुभ आरंभ’चा पाच वर्षांत एक लाख लाभार्थींना फायदा\nPimpri: तंबाखूच्या जाहिरातींवर बंदी घालावी -खासदार श्रीरंग बारणे यांची लोकसभेत मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/maharashtra-election-2019-so-pankaja-mudes-unhealth-and-ill-doctor-says-reason-beed/", "date_download": "2019-11-21T23:16:57Z", "digest": "sha1:ACZWEB3TUNVW6C6VIH6VNEIJ2Q6W34ML", "length": 15175, "nlines": 167, "source_domain": "policenama.com", "title": "maharashtra election 2019 so pankaja mudes unhealth and ill doctor says reason beed | 'या' कारणामुळे पंकजा मुंडेंना भोवळ आली, आता प्रकृती स्थिर, डॉक्टरांनी सांगितलं", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nमहापालिकेच्या अंदाजपत्रकात वाहनतळ उभारण्यासाठी मंजुर 12 कोटी रुपये सार्व. स्वच्छता…\n‘टॉप’ची ‘स्टार’ मायली सायरसनं बॉयफ्रेंडला रस्त्यावरच केलं…\n2014 ला सरकार स्थापनेसाठी फडणवीस सरकारने ‘संख्याबळा’ची आकडेवारी दिली…\n‘या’ कारणामुळे पंकजा मुंडेंना भोवळ आली, आता प्रकृती स्थिर, डॉक्टरांनी सांगितलं\n‘या’ कारणामुळे पंकजा मुंडेंना भोवळ आली, आता प्रकृती स्थिर, डॉक्टरांनी सांगितलं\nपरळी : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी प्रचाराचा धुरळा उडवत नेत्यांनी आपल्या मतदारसंघात जोरदार प्रचार केला. परळी येथे प्रचारसभेत भावुक भाषण केल्यानंतर भाजपचे उमेदवार पंकजा मुंडे या स्टेजवर भोवळ आल्याने त्या खाली बसल्या. त्यामुळे उपस्थित नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे धाव घेत त्यांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे डॉ. वांगे यांनी सांगितले. शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास हा प्रकार घडला.\nपंकजा मुंडे निवडणूक प्रचाराच्या समारोपाचे भाषण करत असताना त्यांना भोवळ आली. यावेळी त्यांच्या समवेत त्यांचे पती अमित पालवे हे देखील उपस्थित होते. दरम्यान, शनिवारी हेलीकॉप्टरने सकाळी जिंतूर, कणेरवाडी, पाटोदा, परळी अशा चार ठिकाणी सभा घेतल्या. परळीची चौथी सभा होती. आपल्या निवडणूक प्रचाराची समारोपाची सभा संपली आणि पंकजा मुंडे व्यासपीठावरून खाली उतरत असताना अचानक अस्वस्थ झाल्या आणि त्यांना स्टेजवरच चक्कर आली. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.\nपरळीत पंकजा मुंडे यांनी जवळपास 45 मिनिटे संबोधित केले. आपल्या भाषणात त्यांनी राजकीय भाषणापेक्षा आपल्या मनातील सर्व सलणाऱ्या प्रचारात आप्तेष्टांकडूनच आलेले आरोप, त्यामुळे झालेल्या यातना या गोष्टी भाषणात मांडताना त्यांना गहिवरून आले होते. आपल्या संपूर्ण भाषणात भावना व्यक्त करताना प्रचंड भावूक झाल्या होत्या.\nसकाळपासून विविध ठिकाणी प्रचार सभा घेऊन परळीत आल्यानंतर त्यांना ��कवा आला होता. रात्री उशिरापर्यंतचे दररोज जागरण, दगदग होत होती. आजही त्यांना अतिश्रमाने खूप घाम आला होता. डीहायड्रेशन झाले होते. यात भावना उचंबळून आल्याने हा प्रकार घडल्याचे डॉ. वांगे यांनी सांगितले.\nशरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय\nमहिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण\n‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी\nबाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे\nवाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या\nदाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी\nचॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये\nतुपापेक्षा तेल आहे घातक \nअन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या\n21 ऑक्टोबरला सुट्टी दिली नाही तर कर्मचारी ‘इथं’ करू शकतात तक्रार \nड्रमवर माश्या घोंगावत असताना झाला ‘पर्दाफाश’, चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला ‘असं’ संपवलं\nना उद्घाटनाचा, ना बॅनरबाजीचा थाट, आ.संदिप क्षिरसागर यांनी बिंदूसरा नदी पात्रात एका…\n2014 ला सरकार स्थापनेसाठी फडणवीस सरकारने ‘संख्याबळा’ची आकडेवारी दिली…\nशरद पवार आणि उद्धव ठाकरेंची उद्या ‘भेट’, ‘हा’ निर्णय…\nसोनिया गांधींनी राज्यातील नेत्यांना दिल्या ‘या’ सुचना\n‘टॉप’ची ‘स्टार’ मायली सायरसनं…\nडीप नेक ‘क्रॉप टॉप’मध्ये अभिनेत्री मलायकानं…\nकमी कपड्यांसाठी ‘फेमस’ आहे ‘ही’…\n‘या’ सिनेमात अभिनेत्री जरीन खान साकारणार…\n‘या’ मॉडेलचे ‘HOT’ फोटो सोशलवर…\nना उद्घाटनाचा, ना बॅनरबाजीचा थाट, आ.संदिप क्षिरसागर यांनी बिंदूसरा नदी पात्रात एका…\nबीड : पोलीसनामा ऑनलाइन - कसलाही गाजावाजा न करता, उद्घाटनाचा, बॅनरबाजीचा थाट न करता आ. संदिप क्षिरसागर यांनी…\nमहापालिकेच्या अंदाजपत्रकात वाहनतळ उभारण्यासाठी मंजुर 12 कोटी रुपये…\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - महापालिकेच्या अंदाजपत्रकात वाहनतळ उभारण्यासाठी केलेली 12 कोटी रुपयांची तरतूद शहरातील…\n‘टॉप’ची ‘स्टार’ मायली सायरसनं बॉयफ्रेंडला…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - जगातील टॉप स्टार मायली सायरस आणि तिचा नवीन बॉयफ्रेंड कोडी सिम्पसन (Cody Simpson) लॉस…\n2014 ला सरकार स्थापनेसाठी फडणवीस सरकारने ‘संख्याबळा’ची…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात महिन्या���रापासून सत्तास्थापनेचे नाट्य सुरु असताना 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस…\nPaytm युजर्ससाठी मोठी बातमी ‘या’ छोट्या चुकीमुळं होऊ…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - सध्या पेटीएम संबंधित काही मेसेज फिरत आहे, ज्यात लिंक देण्यात आली आहे. या लिंकवर क्लिक…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nना उद्घाटनाचा, ना बॅनरबाजीचा थाट, आ.संदिप क्षिरसागर यांनी बिंदूसरा नदी पात्रात…\nबिबट्या आणि अजगराच्या झुंजीचा थरार (व्हिडिओ)\n‘शुभ मंगल सावधान’ म्हणत मनसेच्या ‘या’ नेत्याचे…\nअहमदनगर : बालिकाश्रम रस्त्यावरील फर्निचर दुकानाला आग, लाखो रुपयांचे…\nCISF मध्ये होणार 1.20 लाख जवानांची भरती, सेवानिवृत्तांना मिळणार संधी\nअखेर सत्तास्थापनेचा ‘पेच’ सुटला शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा ठरला ‘फॉर्मुला’\n… तरच ‘महाशिवआघाडी’चं सरकार, काँग्रेसनं सांगितलं\nडिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपर्यंत शिवसेनेच्या नेतृत्वात सरकार स्थापन होणार : संजय राऊत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.bolbhidu.com/mh-cm-ar-antule/", "date_download": "2019-11-22T00:45:18Z", "digest": "sha1:FUAYST7F6D6M64GMHGCUDE2HNKM6WQPN", "length": 18729, "nlines": 111, "source_domain": "www.bolbhidu.com", "title": "मंत्रालयात शिवरायांचे चित्र लावण्याच काम एका मुस्लीम मुख्यमंत्र्याने केलं. - BolBhidu.com", "raw_content": "\nखानाबदोश – अविनाश वीर\nनवा भि़डू नवं राज्य\nAllआपलं घरदारइलेक्शनसातबारादिल्ली दरबारमाहितीच्या अधिकारातमुंबई दरबार\nआणि मुंबई महाराष्ट्राला देणार नाही म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर चप्पलेचा वर्षाव होऊ लागला\nआंदोलने फक्त जेएनयुमध्ये होत नाही. आयआयटीमध्ये सुद्धा आंदोलन सुरु आहे.\nआणि सयाजी महाराजांनी १०१ सोन्याची नाणी डिपॉजीट भरून बँक सुरु केली.\nमराठ्यांच्या धास्तीमुळं जगातली सगळ्यात मोठी तोफ बनवण्यात आली होती.\nAll“UNCENSORED”- अमोल उदगीरकरकाळीज स्पेशलिस्टखानाबदोश – अविनाश वीरगेम ऑफ थ्रोन्सग्यान की दुकाननजरियानवा भि़डू नवं राज्यमुव्ही मदारी\nगेम ऑफ थ्रोन्समध्ये कोणाची शीट लागणार\nगेम ऑफ थ्रोन्स लिहिणारा जॉर्ज आर आर आबा नेमका हाय तरी…\nपाकिस्तानात सापडलाय गरीबांचा टिरीयन लॅनिस्टर.\nनवा भि़डू नवं राज्य\nफिल्मफेअरच्या बाहुलीला स्कूटरचा प्रवास घडवणारे सयाजी शिंदे.\nHome सिंहासन आपलं घरदार मंत्रालयात शिवरायांचे चित्र लावण्याच काम एका मुस्लीम मुख्यमंत्र्याने केलं.\nमंत्रालयात शिवरायांचे चित्र लावण्याच काम एका मुस्लीम मुख्यमंत्र्याने केलं.\nमंत्रालयात प्रवेश केल्याबरोबर समोर छत्रपती शिवरायांचे भव्य चित्र दिसते. राज्याची स्थापना होवून वीस वर्ष झाली होती तरी मंत्रालयात शिवरायांचे चित्र असावे असे एकाही मुख्यमंत्र्याला वाटले नव्हते. अखेर त्यांनी निर्णय घेवून ते चित्र तिथे लावले. धर्माने ते मुस्लीम होते. लोक त्यांना मुसलमान म्हणून हिणवायचे. राजकारणात कटकारस्थान करायचे पण ते राजकारणात टिकूनच राहिले नाहीत तर आपल्या मनगटाच्या जोरावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होवून दाखवलं.\nतुमच्या लक्षात आलच असेल आपण कोणाबद्दल बोलतोय,\n१९६२ ते ८० च्या काळात श्रीवर्धन मतदारसंघातून सातत्याने ते आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर राज्यसभेचे खासदार, ८९ आणि ९१ च्या लोकसभा निवडणुकीत रायगड लोकसभा मतदारसंघातून खासदार. आमदार, खासदार, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, मुख्यमंत्री, केंद्रिय मंत्री, कॉंग्रेस पक्षाचे सरचिटणीस असा दिर्घ राजकीय ग्राफ असणारे नेते म्हणजे अंतुले.\nअंतुलेचा उल्लेख करत असताना दोन गोष्टी चटकन सांगितल्या जातात. एकतर त्यांनी कथित सिमेंट घोटाळा आणि दूसरी गोष्ट कर्जमाफी करणारा देशातला पहिला नेता.\nपैकी सिमेंट घोटाळा काय होता हे बोलभिडूने आपल्यासमोर यापुर्वीच मांडलेलं आहे. कर्जमाफीच सांगायचं झालं तर अंतुले मुख्यमंत्री असताना त्यांनी ज्या कोरडवाहू शेतकऱ्यांना बॅंकेच कर्ज फेडणं अशक्य आहे अशा शेतकऱ्यांचे एकूण ५० कोटींच कर्ज एका फटक्यात माफ करुन टाकले होते.\nयावर रिझर्व बॅंकेकडून त्यांना विचारणा झाली. रिझर्वं बॅंकेमार्फत त्यांना विचारण्यात आलं, शेतकऱ्यांची कर्जमाफी करणारे तुम्ही कोण. तेव्हा या मुख्यमंत्र्याने उत्तर दिलं, हे विचारणारे तुम्ही कोण तुम्हाला पैसै मिळाल्याशी मतलब. शेतकऱ्यांनी तुम्हाला पैसै दिले का सरकारने दिले हा तुमचा संबंध नाही. एका फटक्यात सडेतोड निर्णय घेण्यासाठी अंतुले फेमस होते.\nत्यांचा असाच एक निर्णय म्हणजे फलोत्पादन खात्याचा. आज तुम्हाला सांगितल्यावर पटणार आहे का की एक टेबल एवढच या खात्याचं स्वरुप होतं\nकोकणातल्या असणाऱ्या अंतुलेना फळांची खरी किंमत कळाली. कृषी खात्यात असणारा एक टेबल म्हणजे फलोत्पादन हा संदर्भ त्यांनी एका रात्रीत बदलला आणि तातडीने निर्णय घेवून त्यांनी एका रात्रीत फलोत्पादन खात सुरू केलं.\nअंतुलेचे एकाहून एक सरस किस्से आजही चर्चेला येतात. फक्त १८ महिन्याच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात त्यांनी जे करून दाखवलं ते आजही एखाद्या नेत्याला करणं अशक्य वाटतं. अंतुले हूशार होते. ते लंडनमधून वकिलीचं शिक्षण घेवून आले होते. तिथे देखील त्यांनी चळवळ उभा केली होती. याच हूशारीचा पुढे महाराष्ट्राला फायदा झाला.\nबेळगाव कारवार सहित संयुक्त महाराष्ट्राचा प्रश्न अजेंड्यावरच होता. महाजन आयोगाने यासंबधित केंद्राकडे अहवाल सादर केला. राज्यांची पुर्नरचना करताना भाषेच्या आधारावर करण्यात आली होती. मात्र पुर्वीपासून मराठी भाषिकांवर अन्यायच झाला होता. महाजन आयोग योग्य निष्कर्ष काढेल अस वाटत असताना, महाजन आयोगाने नेमका विरोधी सुर आवळला. तेव्हा फक्त आमदार असलेल्या अंतुलेंनी महाजन रिपोर्ट अनकव्हर्ड पुस्तक लिहून या आयोगाच्या चिंधड्या उडवल्या होत्या.\nत्यांनीच महाजन आयोग कसा पक्षपाती आहे हे सप्रमाण सिद्ध करून दाखवलं म्हणून महाजन आयोग लागू करण्याच धाडस कर्नाटक करू शकलं नाही. जि गोष्ट महाजन आयोगाची तिच गोष्ट अपाईंटमेंट ऑफ चिफ जस्टिस. हे पुस्तक कोणाला प्रतिउत्तर म्हणून लिहण्यात आलं होतं तुम्हाला माहित आहे का हे पुस्तक खुद्द नाना पालखीवाला या कायदेतज्ञाला दिलेलं सडेतोड उत्तर होतं. या पुस्तकामुळे अंतुले यांच्या अभ्यासावर शिकामोर्तबच झालं होतं.\nकर्जमाफीसारखाच त्यांचा दूसरा एक छोटासा निर्णय इथे सांगण्यासारखा आहे. तो म्हणजे मंत्र्यांच्या ड्रायव्हरांना कायमस्वरूपी नोकरीत घेणे.\nयापुर्वी मंत्रीपद मिळालं की शासकिय गाडी मिळायची. त्या गाडीवर ड्रायव्हर हे मंत्र्याच्या मतानुसार खाजगी ड्रायव्हर असायचे. अंतुलेंनी काय केलं तर त्यांना शासकीय सेवेत घेतलं. कुठलाही मंत्री वाटेल त्याला काढून वाट्टेल त्याला घेवून शकत नव्हता. सरकारी गाडीसोबत सरकारी ड्रायव्हर झाला. ड्रायव्हर लोकांना सरकारी निवासाची देखील सोय केली. आज मंत्री कोणताही असो, कोणत्याही पक्षाचा असो, पण त्यांचा ड्रायव्हर मात्र अंतुले साहेबांच्या या उपकाराची नक्कीच जाणीव ठेवतो.\nअन् आत्ता तो महत्वाचा निर्णय.\nअंतुले मुस्लीम होते. महाराष्ट्राचे पहिले आणि आजतागायतचे एकमेव मुस्लीम मुख्यमंत्री. त्यानंतर महाराष्ट्रात अंतुलेंच्या तोडीस तोड अस मुस्लीम समजातून नेतृत्व निर्माण होवू शकलं नाही. कुलाबा जिल्ह्याच नामकरण रायगड करण्याच काम देखील त्यांनीच केलं. छत्रपती शिवरायांचीभ भवानी तलवार ब्रिटनला जावून आणण्यासाठी त्यांनी व्यापक जनआंदोलन उभा केलं. तलवारीचा खरा इतिहास सापडला नाही पण भवानी तलवारीची अस्मिता तरुणांमध्ये त्यांच्या आंदोलनामुळे निर्माण होवू शकली. त्याच पद्धतीने त्यांनी छत्रपती शिवरायांचे मंत्रालयात चित्र लावले. केंद्रात सुरू करण्यात आलेली पोलीओ डोस ची संकल्पना अंतुलेनी केंद्रीय आरोग्यमंत्री असताना सुरू केली होती. असे हे अंतुले. बॅरिस्टर ए.आर. अंतुले.\nहे हि वाच भिडू.\nअंतुलेंचा सिमेंट घोटाळा नेमकं काय होतं ते प्रकरण \nमहाराष्ट्राचा पहिला मुस्लीम मुख्यमंत्री करण्यासाठी, इंदिरा गांधीनी असाही एक डाव खेळला.\nकालचा मुख्यमंत्री मुंबईत स्वतःचं साध एक घर घेऊ शकला नाही ही त्याकाळची वस्तुस्थिती होती.\nPrevious articleई सिगरेट काय भानगड असते, सरकार त्यावर बंदी का आणतय..\nNext articleयुवराजने ६ सिक्स मारले त्याच्या आधी फ्लिन्टॉफने त्याला कोणती शिवी दिलेली\nसांगलीच्या राजानं ठरवलं, कृष्णेच्या महापुराला तोंड देईल असा महाप्रचंड पूल उभारायचा.\nनगरचा साखरसम्राट आफ्रिकेतल्या देशाचा राष्ट्राध्यक्ष बनला असता.\nआणि म्हणून बाळासाहेबांनी सामना सुरु करण्याचा निर्णय घेतला.\nबाळासाहेबांचा भाचा आणि शरद पवारांचा जावई \nकुंडल गावात आजही दादांनी दिल्लीत हरवलेली बॅग कशी शोधून दिली हा किस्सा रंगतो.\nKBC त विचारलेल्या एक कोटीच्या प्रश्नामागे, भारताची सर्वात मोठ्ठी ‘उलथापालथ’ होती...\nदिल्ली दरबार June 8, 2018\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/kolhapur-western-maharashtra-news/satara/a-sheep-severely-injured-in-the-leopard-attack-in-satara-village/articleshow/71862747.cms", "date_download": "2019-11-21T23:33:41Z", "digest": "sha1:YK44DGE3D27TDNALHJCBKWXSSNJXUDPF", "length": 14327, "nlines": 173, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "satara News: सातारा: अंबाणी गावात बिबळ्याचा घरात घुसून शेळीवर हल्ला - a sheep severely injured in the leopard attack in satara village | Maharashtra Times", "raw_content": "\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'WATCH LIVE TV\nसातारा: अंबाणी गावात बिबळ्याचा घरात घुसून शेळीवर हल्ला\nसुप्रसिद्ध पर्यटनस्थळ कास पठारापासून जवळच असलेल्या अंबाणी गावात एका बिबट्यानं घरात घुसून शेळीवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. शेळीची तडफड ऐकून जागे झालेल्या लोकांनी आरडाओरडा केल्यानंतर बिबळ्यानं धूम ठोकली. या हल्ल्यात शेळी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर औषधोपचार सुरू आहेत.\nसातारा: अंबाणी गावात बिबळ्याचा घरात घुसून शेळीवर हल्ला\nसातारा: सुप्रसिद्ध पर्यटनस्थळ कास पठारापासून जवळच असलेल्या अंबाणी गावात एका बिबट्यानं घरात घुसून शेळीवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. शेळीची तडफड ऐकून जागे झालेल्या लोकांनी आरडाओरडा केल्यानंतर बिबळ्यानं धूम ठोकली. या हल्ल्यात शेळी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर औषधोपचार सुरू आहेत.\nआज पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली. अंबाणीचे ग्रामस्थ संतोष भोसले यांच्या घराच्या दरवाज्याला छोटीसी फट आहे. या फटीतून बिबळ्या आत घुसला. आत घुसल्यावर गोठ्यात असलेल्या शेळीवर त्यानं हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळं शेळी बिथरली आणि जीव वाचवण्यासाठी धडपडू लागली. त्यामुळं गोंधळ होऊन भोसले यांच्या घरातील लोक जागे झाले. समोर बिबळ्या पाहून तेही दचकलेच, पण लगेचच सावरून त्यांनी आरडाओरडा केला. त्यानंतर बिबळ्या शेळीला सोडून पळून गेला. शेळीच्या मानेला बिबळ्याचे दात लागले आहेत. रक्तबंबाळ झालेल्या या शेळीवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती अंबाणी गावचे लक्ष्मण गोगावले यांनी दिली.\nगावातील ग्रामस्थांनी भोसले यांच्या घरी धाव घेतली असून धोंडवड येथील वनखात्याच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली आहे. थोड्याच वेळात अधिकारी गावात पोहोचून पंचनामा करणार आहेत. भोसले यांना नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.\nघरात घुसून बिबळ्यानं हल्ला केल्याचं वृत्त आजूबाजूच्या गावांतही पसरलं असून त्यामुळं प्रचंड घबराट उडाली आहे. अनेक गावांमध्ये घरांना पक्के दरवाजे नसतात. अनेक लोक गोठ्यांच्या दरवाजांना केवळ फळ्या लावून रात्रीपुरता त्याला आतून काहीतरी आड लावतात. मात्र, थोडासा जोर लावला तर हे दरवाजे उघडतात. अशी परिस्थिती असल्यानं गावकऱ्यांमध्ये अधिकच चिंता आहे. बिबळे असे घरात घुसू लागले तर काय करायचं, असे प्रश्न लोक एकमेकांना विचारत आहेत.\nखासदार श्रीनिवास पाटील यांना यशवंतराव चव्हाण\nहताश होऊ नका, सर्वतोपरी प्रयत्न करू\nपुणे-सातारा महामार्गाच्यादुरुस्तीसाठी गडकरींना निवेदन\nवांग नदीतून तिघांना वाचविले\nशिराळ्यात येणार ‘फॉरेनची पाटलीन’\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nइतर बातम्या:सातारा|बिबळ्याचा शेळीवर हल्ला|अंबाणी गाव|Satara|leopard attack|ambani village\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\n'असा' झाला गायिका गीता माळी यांच्या कारला अपघ...\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nSPG सुरक्षा हटवण्याच्या निर्णयावर प्रियंका गांधींची 'ही' प्र...\n'अशी' आहे जीप कॉम्पास ट्रेलहॉक\nमी दलितविरोधी वक्तव्य केले नाही: बाबा रामदेव\nभाजपच्या नेतृत्वात झारखंड नक्षलवादी मुक्त झाला: शहा\nमथुरेत माकड सफारी सुरू करा; हेमामालिनी यांची उपरोधिक मागणी\n९३ टक्के भारतीयांना H4 अंतर्गत अमेरिकेत व्हिसा\n'महिला या प्रेरणेचा स्रोत'\nहंसच्या सुटकेमुळे टळला अनर्थ\nबनावट नंबरप्लेट लावणाऱ्या टेम्पोचालकावर गुन्हा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nसातारा: अंबाणी गावात बिबळ्याचा घरात घुसून शेळीवर हल्ला...\nगणेश तलावात मृतदेह सापडला...\nआंबेनळी घाटात एसटी अपघात...\nशिवसेनेकडून ठोस प्रस्ताव आल्यास पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून निर्ण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/head-of-gang-arrested-in-bhosari-115019/", "date_download": "2019-11-22T00:52:14Z", "digest": "sha1:FMPHFZOBRLGQICFJ6CFSYHJNVXPVKOE6", "length": 12131, "nlines": 88, "source_domain": "mpcnews.in", "title": "Bhosari : गोळीबार करून लूटमार करणा-या सराईत टोळी प्रमुखाला बेड्या - MPCNEWS", "raw_content": "\nBhosari : गोळीबार करून लूटमार करणा-या सराईत टोळी प्रमुखाला बेड्या\nBhosari : गोळीबार करून लूटमार करणा-या सराईत टोळी प्रमुखाला बेड्या\nएमपीसी न्यूज – मोबाईल स्पेअर पार्ट विकणा-या विक्रेत्याला दमबाजी करून लुटले. तसेच त्याने पैसे देण्यास नकार दिल्याने हवेत गोळीबार केला. या प्रकरणातील टोळीच्या प्रमुखास पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी अटक केली.\nगुरुदत्त उर्फ बाबा अशोक पांडे (रा. नारायण रसाळ चाळ, मंडई जवळ, भोसरी) असे अटक केलेल्या टोळी प्रमुखाचे नाव आहे. पोलिसांनी यापूर्वी शिवाजी खरात, विकास जैसवाल या दोघांना अटक केली आहे. याप्रकरणी अक्षय अंगत भांडवलकर (वय 21, रा. धावडे वस्ती, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.\nवरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय हा मोबाईलचे स्पेअर पार्ट विक्रीचे काम करतो. पुणे-नाशिक महामार्गवर भोसरी येथे अंकुशराव लांडगे नाट्यगृहाच्या समोर अक्षय त्याचे दुकान मांडतो. 11 ऑगस्ट रोजी पाच आरोपी दुपारी त्याच्या दुकानासमोर कारमधून आले. ‘तुझ्याकडे जे असेल ते काढून दे, आम्ही इथले भाई आहोत’ असे म्हणून आरोपींनी अक्षय यांना दमबाजी केली. अक्षय यांनी आरोपींना पैसे देण्यास विरोध केला. त्यावरून चिढलेल्या आरोपी सनी याने पिस्तुलातून हवेत गोळीबार केला. त्यानंतर अक्षय यांच्या गळ्यातील 60 हजार रुपये किमतीची दोन तोळ्यांची सोन्याची साखळी आणि दुकानाच्या पेटीतून 2 हजार 450 रुपये जबरदस्तीने घेऊन गेले.\nया गुन्ह्याचा तपास भोसरी पोलिसांसह गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस करीत आहेत. गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस भोसरी परिसरात फरार असलेल्या आरोपींचा शोध घेत असताना पोलीस कर्मचारी गणेश सावंत यांना माहिती मिळाली की, वरील गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार बाबा पांडे भोसरी स्मशानभूमी जवळ येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी स्माशानभूमी परिसरात सापळा रचून बाबा पांडे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले.\nआरोपी बाबा पांडे हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याची भोसरी परिसरात टोळी आहे. तो त्या टोळीचा प्रमुख आहे. बाबा पांडे टोळीचे आणि भोसरी भागातील ज्ञानेश्वर लांडगे याच्या टोळीचे वर्चस्वावरून वारंवार भांडण होते. वर्चस्वाच्या कारणावरून 2014 मध्ये बाबा पांडे याने प्रतीक तापकीर, सनी गुप्ता यांच्या मदतीने ज्ञानेश्वर लांडगे टोळीतील अक्षय काटे याचा खून केला. याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. बाबा पांडे याच्यावर हाणामारी, चोरी, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे असे एकूण सहा गुन्हे दाखल आहेत.\nज्ञानेश्वर लांडग�� हा किशोर झेंडे याच्या खुनाच्या गुन्ह्यात 2015 पासून कारागृहात होता. तो नुकताच कारागृहातून सुटला होता. त्याला मारण्यासाठी व स्वतःच्या रक्षणासाठी बाबा पांडे याने दोन पिस्तूल आणि चार काडतुसे स्वतःजवळ बाळगली. बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी त्याला गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने जुलै 2019 मध्ये अटक केली होती.\nही कारवाई पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, सह पोलीस आयुक्त प्रकाश मुत्याळ, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक आयुक्त राजाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक काळुराम लांडगे, पोलीस कर्मचारी गणेश पाटील, विजय मोरे, प्रवीण पाटील, मनोजकुमार कमले यांच्या पथकाने केली.\nbhosari crimeCrime newscriminalgangrecorded criminalक्राईम न्यूजभोसरी क्राईमरेकॉर्डेड क्रिमिनल\nPimpri : अभियंत्यांना कृत्रिम बुध्दीमत्‍ता क्षेत्रात अधिक संधी- प्रा. डॉ. ऑस्‍कर कॅस्‍टिलो\nDehuroad : खुनाच्या गुन्ह्यातील अल्पवयीन मुलगा ताब्यात; एकाला अटक\nTalegaon Dabhade : नगरपरिषदेच्या कामकाजासंदर्भात सत्तारूढ भाजपने हॉटेलमध्ये घेतलेल्या…\nNigdi : पीएमपीएमएल बस प्रवासात चार लाखांचे दागिने लंपास\nPune : मॉन्डेलेझ इंडियाच्या ‘शुभ आरंभ’चा पाच वर्षांत एक लाख लाभार्थींना फायदा\nChikhali : उघड्या वायरचा शॉक लागून भाजलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू\nNigdi : अग्निशमन दलाच्या जवानांचे प्रसंगावधान; घरात अडकलेल्या दीड वर्षीय चिमुकल्याची…\nChinchwad : कार्यक्रमाच्या हॉलमधून अडीच लाखांचा ऐवज लंपास; अज्ञात चोरट्याविरोधात…\nVadgaon Maval : वडगाव नगरपंचायतीच्या सर्व विषय समित्यांच्या सभापतीपदी महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी\nPune : महापौर-उपमहापौरांनी मानले आभार; उद्या होणार नवीन पदाधिकाऱ्यांची निवड\nTalegaon Dabhade : नगरपरिषदेच्या कामकाजासंदर्भात सत्तारूढ भाजपने हॉटेलमध्ये घेतलेल्या संयुक्त आढावा बैठकीवरून शहरात…\nTalegaon : सुदुंबरे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी भरत घोजगे\nPune : मॉन्डेलेझ इंडियाच्या ‘शुभ आरंभ’चा पाच वर्षांत एक लाख लाभार्थींना फायदा\nPimpri: तंबाखूच्या जाहिरातींवर बंदी घालावी -खासदार श्रीरंग बारणे यांची लोकसभेत मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/shiv-sena-bjp-internal-issues-in-marathwada-in-maharashtra-assembly-election-2019/", "date_download": "2019-11-21T23:44:34Z", "digest": "sha1:KW4AJ4AYCWNCJBAN5IOVUIFNQ7G3IKI3", "length": 23519, "nlines": 186, "source_domain": "policenama.com", "title": "shiv sena bjp internal issues in marathwada in maharashtra assembly election 2019 | राज्यात 7 जिल्ह्यातील 'या' 15 मतदार संघात शिवसेना - भाजपमध्ये होऊ शकते 'बंडखोरी'", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nमहापालिकेच्या अंदाजपत्रकात वाहनतळ उभारण्यासाठी मंजुर 12 कोटी रुपये सार्व. स्वच्छता…\n‘टॉप’ची ‘स्टार’ मायली सायरसनं बॉयफ्रेंडला रस्त्यावरच केलं…\n2014 ला सरकार स्थापनेसाठी फडणवीस सरकारने ‘संख्याबळा’ची आकडेवारी दिली…\nराज्यात 7 जिल्ह्यातील ‘या’ 15 मतदार संघात शिवसेना – भाजपमध्ये होऊ शकते ‘बंडखोरी’\nराज्यात 7 जिल्ह्यातील ‘या’ 15 मतदार संघात शिवसेना – भाजपमध्ये होऊ शकते ‘बंडखोरी’\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून अद्याप शिवसेना- भाजप युतीचं त्रांगड सुटण्याचं नाव घेत नाही. त्यातच भाजपाध्यक्ष अमित शहा यांचा 26 सप्टेंबरचा मुंबई दौरा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे अमित शहा यांच्या उपस्थितीत युतीची घोषणा होण्याची शक्यता मावळली आहे. तर स्थानिक पातळीवरसुद्धा जागांच्या मागणीवरून दोन्ही पक्षांमध्ये घमासान सुरु आहे. युती झाली तर इच्छूकांना कसं आवरायच हे दोन्ही पक्षापुढे मोठ कोडं आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मराठवाड्यात अनेक मतदारसंघामध्ये बंडखोरी होणार हे अटळ आहे.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना युतीची चिंता लागून राहिली असली तरी गुडघ्याला बाशिंग बांधून निवडणुकीसाठी इच्छूक असलेल्यांना तरी युतीची चिंता लागून राहीली आहे. मागील निवडणूक शिवसेना आणि भाजप वेगवेगळे लढले होते. त्या निवडणुकीपासून इच्छूकांनी यंदाच्या निवडणूकीची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे भाजपमध्ये इच्छूकांची भाऊगर्दी झाली आहे.\nमराठवाड्यातील इच्छूक उमेदवारांना युतीची चिंता लागली आहे. युती झाल्यास इच्छूकांच्या मनसुब्याबर पाणी फिरणार हे स्पष्ट असून इच्छूक उमेदवारांनी युती न होण्यासाठी देव पाण्यात ठेवले आहेत. मराठवाड्यात 46 जागापैकी 22 जागांवर युती झाल्यास बंडखोरी होणार असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. त्यामुळे युती झाल्यास दोन्ही पक्षांना बंडखोरांना कसे थोपवायचे हे मोठं आव्हान असणार आहे.\nया जागांवर होऊ शकते ‘बंडखोरी’\nबीड विधानसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेच्या वाट्याला आहे. याठिकाणी शिवसेनेने जयदत्त क्षीरसागर यांना पक्षात घेतले. मात्र, मागील निवडणुकीत दोन्ही पक्ष वेगवेगळे लढल्याने बीडमधून शिवसंग्रामचे विनायक मेटे यांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती. त्यामुळे या ठिकाणी बंडखोरी होण्याची शक्यता आहे.\nबीड जिल्ह्यातील गेवराई विधानसभा मतदार संघावर शिवसेना-भाजप या दोन्ही पक्षांनी दावा केला आहे. त्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेकडे गेल्यास भाजपचे इच्छूक उमेदवार बंडखोरी करतील. तर भाजपकडे गेल्यास शिवसेनेचे इच्छूक उमेदवार बंडखोरी करण्याची शक्यता आहे.\nउस्मानाबाद मतदारसंघामध्ये भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांमध्ये रस्सीखेच सुरु आहे. राणा पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे या मतदारसंघावर भाजपने दावा केला आहे. तर विद्यमान खासदार शिवसेनेचे असून या ठिकाणी शिवसेनेच्या इच्छूक उमेदवारांकडून या मतदारसंघात निवडणुकीची तयारी केली आहे. शिवसेना आम्ही या जागेसाठी प्रबळ दावेदार असल्याचं सांगतायेत. त्यांना ओमराजे निंबाळकरांचे बळ आहे.\nनांदेड विधानसभा मतदारसंघावर दोन्ही पक्षांनी दावा केला आहे. नांदेड दक्षिण आणि उत्तर नांदेड मतदारसंघावर शिवसेनेचा दावा केला आहे. या दोन्ही जागांपैकी एकतरी जागा भाजपला सोडावी यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जात आहेत. दोन्ही जागांवर शिवसेना ठाम राहिल्यास या दोन्ही जागांवर भाजपच्या इच्छूक उमेदवारांकडून बंडखोरी होण्याची शक्यता आहे.\nऔरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड, औरंगाबाद मध्य, गंगापूर, औरंगाबाद पश्चिम आणि पैठण या मतदारसंघामध्ये बंडखोरी होण्याची शक्याता आहे. सिल्लोड मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मात्र ही जागा भाजपची आहे. तर औरंगाबाद मध्य मधील शिवसेनेचे माजी आमदार किशनचंद तनवाणी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. युती झाल्यास बंडखोरी निश्चीत होणार असल्याची चर्चा आहे.\nगंगापूर मतदारसंघाची जागा शिवसेनेकडे आहे. 2014 च्या निवडणुकीत भाजपने ही जागा शिवसेनेच्या ताब्यातून आपल्याकडे खेचून आणली होती. त्यामुळे युती झाल्यास भाजपचा उमेदवार याठीणी बंडखोरी करू शकतो. पैठण मतदारसंघाची जागा शिवसेनेला देण्यात आली आहे. तेथील आमदार सेनेचा आहे, पण येथेही भाजपमधून इच्छुक उमेदवार बंडखोरी करु शकतात.\nवसमत मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्���ाला आलेला असताना भाजपचे शिवाजी जाधव येथून उमेदवारी मागत आहेत. पक्षश्रेष्ठींनी तसा लोकसभेवेळी त्यांना शब्द दिला होता. हिंगोलीतील कळमनुरी मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. पण शिवसेनेचे माजी आमदार गजानन घुगे भाजपात आले आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्यांना कळमनुरीची जागा त्यांच्यासाठी सोडवून घेऊ असा शब्द दिला होता. त्यामुळे आता या जागेसाठीही रस्सीखेच सुरू आहे.\nपरभणी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार राहुल पाटील असतांना भाजपचे महानगराध्यक्ष आनंद भरोसे भाजपकडून उमेदवारी मागत आहेत. आनंद भरोसे आणि राहुल पाटील यांच्यात व्यावसायिक व्यवहारातून वितुष्ट आलेलं आहे. त्यामुळे दोघेही एकमेकांविरोधात शड्डू ठोकून उभे आहेत. युती झाल्यास दोघांपैकी एकाला या जागेवर पाणी सोडावे लागणार आहे. गंगाखेड मतदारसंघ रासप कडे आहे. मागच्यावेळी रत्नाकर गुट्टे यांनी येथून रासपच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती, पण गुट्टे शेतकऱ्यांच्या नावे बोगस कर्ज उचलल्याप्रकरणी तुरुंगात आहे. त्यामुळे आता या जागेवर भाजप आणि शिवसेना आपला हक्क सांगत आहेत.\nजालन्यातील बदनापूर मतदारसंघ युती असताना शिवसेनेकडे होता. 2014 च्या निवडणुकीत स्वबळावर निवडणूक झाल्याने भाजपचे नारायन कुचे येथून निवडून आले. आता या मतदार संघावर पुन्हा भाजपने आणि शिवसेनेने दावा ठोकला आहे.\n‘डेंग्यू’ पासून संरक्षण करतील ‘पपईची पाने’, जाणून घ्या कसा करावा उपाय\n दूध उप्तादनावर होतो वाईट परिणाम\nडेंग्यूच्या डासांची ‘ही’ माहिती आवश्य जाणून घ्या,\nलहान बाळाला सर्दी झाली तर करा ‘हे’ उपाय, जाणून घ्या पद्धत\nडासांमुळे मलेरियासह होऊ शकतात ‘हे’ आजार, वेळीच घ्या काळजी\nअनेक आजारांवर अडुळसा आहे ‘रामबाण औषध’, जाणून घ्या उपाय\n‘डेंग्यू’ पासून संरक्षण करतील ‘पपईची पाने’, जाणून घ्या कसा करावा उपाय\n दूध उप्तादनावर होतो वाईट परिणाम\nडेंग्यूच्या डासांची ‘ही’ माहिती आवश्य जाणून घ्या,\nलहान बाळाला सर्दी झाली तर करा ‘हे’ उपाय, जाणून घ्या पद्धत\nडासांमुळे मलेरियासह होऊ शकतात ‘हे’ आजार, वेळीच घ्या काळजी\nअनेक आजारांवर अडुळसा आहे ‘रामबाण औषध’, जाणून घ्या उपाय\nIND Vs SA : जसप्रीत बुमराह दुखापतीमुळं कसोटी मालिकेतून बाहेर, ‘या’ बॉलरला ‘सुवर्ण’ संधी\nविधानसभा 2019 : शिवाजीनगरमध्ये आमदारांवरील नाराजी, काँग्रेसचं मनोबल वाढलं, मत परिवर्तनाची आशा\nशरद पवार आणि उद्धव ठाकरेंची उद्या ‘भेट’, ‘हा’ निर्णय…\nसोनिया गांधींनी राज्यातील नेत्यांना दिल्या ‘या’ सुचना\n‘या’ नवीन फॉर्म्युल्यानुसार सत्ता स्थापन करणार\n‘टॉप’ची ‘स्टार’ मायली सायरसनं…\nडीप नेक ‘क्रॉप टॉप’मध्ये अभिनेत्री मलायकानं…\nकमी कपड्यांसाठी ‘फेमस’ आहे ‘ही’…\n‘या’ सिनेमात अभिनेत्री जरीन खान साकारणार…\n‘या’ मॉडेलचे ‘HOT’ फोटो सोशलवर…\nना उद्घाटनाचा, ना बॅनरबाजीचा थाट, आ.संदिप क्षिरसागर यांनी बिंदूसरा नदी पात्रात एका…\nबीड : पोलीसनामा ऑनलाइन - कसलाही गाजावाजा न करता, उद्घाटनाचा, बॅनरबाजीचा थाट न करता आ. संदिप क्षिरसागर यांनी…\nमहापालिकेच्या अंदाजपत्रकात वाहनतळ उभारण्यासाठी मंजुर 12 कोटी रुपये…\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - महापालिकेच्या अंदाजपत्रकात वाहनतळ उभारण्यासाठी केलेली 12 कोटी रुपयांची तरतूद शहरातील…\n‘टॉप’ची ‘स्टार’ मायली सायरसनं बॉयफ्रेंडला…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - जगातील टॉप स्टार मायली सायरस आणि तिचा नवीन बॉयफ्रेंड कोडी सिम्पसन (Cody Simpson) लॉस…\n2014 ला सरकार स्थापनेसाठी फडणवीस सरकारने ‘संख्याबळा’ची…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात महिन्याभरापासून सत्तास्थापनेचे नाट्य सुरु असताना 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस…\nPaytm युजर्ससाठी मोठी बातमी ‘या’ छोट्या चुकीमुळं होऊ…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - सध्या पेटीएम संबंधित काही मेसेज फिरत आहे, ज्यात लिंक देण्यात आली आहे. या लिंकवर क्लिक…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nना उद्घाटनाचा, ना बॅनरबाजीचा थाट, आ.संदिप क्षिरसागर यांनी बिंदूसरा नदी पात्रात…\nआमचा आवाज दाबण्यासाठी राज्यसभेत शिवसेनेच्या खासदारांची जागा बदलली :…\nशिवसेनेच्या नाराज आमदारांबद्दल एकनाथ शिंदेंनी दिली ‘ही’…\n100 वर्षाचे झाले तरी आजोबांची ‘वकिली’ जोरात, कोर्टात बाजू…\nसोनिया गांधींनी राज्यातील नेत्यांना दिल्या ‘या’ सुचना\nपुणे : महापालिकेला आर्थिकदृष्टया 40 कोटींना खड्ड्यात घालणारा निर्णय भाजपानं बहुमताच्या जोरावर घेतला\nपुणे : पिस्तूल अन् 3 जिवंत काडतुसांसह सराईत गुन्हे शाखेच्या ‘जाळ्यात’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%8F%E0%A4%B0", "date_download": "2019-11-22T00:04:34Z", "digest": "sha1:E354HN5T6NKF3UM4QQTRGLE6VN4OTNPN", "length": 18983, "nlines": 222, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "फिनएअर - विकिपीडिया", "raw_content": "\n(फिनएर या पानावरून पुनर्निर्देशित)\nफिनएअरचे जॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळावर थांबलेले एअरबस ए३४० विमान\nफिनएअर (फिनिश: Finnair Oyj, स्वीडिश: Finnair Abp) ही फिनलंड देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९२३ सालापासून कार्यामध्ये असलेली फिनएअर ही जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात जुनी विमानकंपनी आहे.\nफिनएअरचे मुख्यालय हेलसिंकीच्या व्हंटा ह्या उपनगरात असून हेलसिंकी विमानतळावर तिचा प्रमुख वाहतूकतळ आहे.\nफिनलंड सरकार प्रमुख भागधारक (५५.८%) असलेली फिनएर आणि त्याच्या उपकंपन्यांचा फिनलंडमधील आंतर्देशीय आणि आंतरराष्ट्रीय विमान प्रवासी सेवेवर मोठा प्रभाव आहे. २०१५ मध्ये या कंपनीची सेवा युरोपमधील ६० देश, आशिया खंडातील १३ देश आणि उत्तर अमेरिका खंडातील ४ देशातील ठिकाणी १ कोटी प्रवाशांनी वापरली. जानेवारी २०१६ मध्ये या कंपनीचे ४,८१७ कर्मचारी होते.[१]\nफिनएरला १९६३ पासून अपघातात विमान किंवा जीवितहानी झालेली नाही.[२]\n२ सहाय्यक विमान कंपनी\n३ नोर्दिक प्रादेशिक एयरलाइन\n४.२ विमान सेवक पोषाख\n५ विमान गंतव्य स्थानक\n६ कायदेशीर भागीदारी करार\nफिनएरची स्थापना १ नोव्हेंबर, १९२३ रोजी एरो ली या नावाने झाली. सुरुवातीस या कंपनीच्या उड्डाणांचा संकेत एवाय होता. हा संकेत एरो इहितो (फिनिश भाषेत विमानकंपनी) वरुन घेतला गेला होता. फिनएरचा स्थापक बृनो लुकंदर त्याआधी एरोनॉट ही एस्टोनियामधील विमानकंपनी चालवित असे.\nदुसऱ्या महायुद्धात हेलसिंकीवर झालेल्या हल्ल्याने फिनएर अडचणीत आली होती. फिनलंडच्या वायुसेनेने १९३९-४०च्या हिवाळ्यात फिनएरची अर्धीअधिक विमाने हस्तगत केली व मोठ्या संख्येने लहान मुलांना स्वीडनमध्ये स्थलांतरित केले.\n१९४६मध्ये फिनिश सरकारने डग्लस डीसी-३ प्रकारची विमाने खरेदी करण्यासाठी समभाग विकले व फिनएरच्या मार्गांची व्याप्ती वाढवली. १९५३मध्ये फिनएरने कॉन्व्हेर-४४० प्रकारची विमाने वापरून लंडनपर्यंतची सेवा सुरू केली.\nफिन एयर कार्गो ओवाय आणि फिन एयर कार्गो टर्मिनल या दोन फिन एयरच्या सहाय्यक कंपनी की ज्या मालवाहतुकीचे काम पहातात. यां दोन्ही एयरलाइनची कार्यालये हेल्शिंकी विमान तळावर आहेत. सध्या फिनएयर त्यांची स्वताःची विमाने मालवहातुकीसाठी वापरतात.\nफिन एयरची हेल्शिंकी एयर पोर्ट, ब्रुसेल्स एयरपोर्ट,लंडन हिथ्रो एयर पोर्ट ही मालवाहतुकीची तीन केंद्रे आहेत.\nही एक फिनएयरची सहाय्यक विमान कंपनी आहे. फिनएयरचीच ATR-७२-५०० आणि एम्ब्रायर इ१९० ही विमाने भाड्याने घेऊन ही एयर वापर करते. या सर्व विमानाची छबी फिनएयरचीच आहे. ही एयरलाइन २० ऑक्टोबर २०११ रोजी Flybe आणि फिनएयर हा एकत्रित करार (जाइंट वेंचर) होऊन चालू झाली. १ मे २०१५ पासून फिनएयरचे विमान नियमांनुसार ही विमान कंपनी चालू आहे.\nडिसेंबर २०१० मध्ये या एयरलाइन ने विमानांची छबी बदलली. विमानांच्या मुख्य भागावर ठळक आणि मोठ्या अक्षरात नाव कोरले. इंजींनाना सफेद रंग दिला. शेपटीचे बाजूस सफेद रंगात नीळा लोगो ठेवला. शेपटीवरील पृथ्वीगोल हटविला.\nफिनएयरचे नियमांनुसार सेवकांची स्थिति आहे. केबिन मधील सर्वसाधारण सेवकाला खांद्यावर एक पट्टी, जे सेवक सीनियर आहेत, त्यांना परसर हुद्दा आहे आणि हाँग काँग,सिंगापूर आणि स्पेन कडे जाणार्‍या विमानात सेवा देतात त्यांना दोन पट्ट्या, व मुख्य परसरला तीन पट्ट्या आहेत. शिवाय स्त्री परसरला तिच्या ड्रेस किंवा ब्लाऊज वर सफेद उभी पट्टी आहे. फिनएयरचे सेवकांनी विमान उड्डाण आणि लँडींग चे वेळी सुरक्षा म्हणून मोजे घालण्याचे बंधन आहे.\nफिनएयर एशिया, युरोप, उत्तर अमेरिका या खंडातील ३७ देशातील ११० ठिकाणी त्यांचे हेल्शिंकी या मुख्य केंद्रातून विमान सेवा देते.[३]\nफिनएयरने खालील विमान कंपनीशी भागीदारी करार केलेले आहेत.\nजे नियमित विमान प्रवाशी आहेत त्यांना त्या त्या विमान वर्गवातील प्रवासासाठी गुण दिले जातात आणि त्यांचे एकत्रीकरण करून त्यांची स्वर्ण, रजत, रौप्य वर्गवारीत गणना केली जाते. अशा प्रवाशांना पुढील प्रवासात स्वागत कक्षात प्राधान्य दिले जाते. शिवाय करारबद्द इतर विमानात देखील त्यांना प्राधान्य दिले जाते. विविध हॉटेलमधील सेवेत तसेच वाहनात देखील प्राधान्य दिले जाते. खानपान व्यवस्थाही विमानात तसेच विमान तळावर समाधानकारक ठेवलेली आहे.\nविमानात एलसीडी विडियो मॉनिटर, त्यात मूवीज, व्यवस्था ठेवलेली आहे. दैनिक, साप्ताहिक,या सुविधाही आहेत.[४]\nसन २००९ मध्ये स्कायट्रक्स जागतिक एयर लाइन अवॉर्ड कडून ४-स्टार लाइन अवॉर्ड प्राप्त झाला.[५] सन २०१० ते २०१६ पर्यन्त सतत प्रत्येक वर्षी उत्तर युरोपची बेस्ट एयर लाइन आणि बेस्ट यूरोपियन एयर लाइन हे अवॉर्ड अनुक्रमे TTG वार्षिक प्रवाशी अवॉर्ड आणि AFTA राष्ट्रीय प्रवाशी उध्योग अवॉर्ड यांचे कडून प्राप्त झाले. सन २०१३ मध्ये AFTA राष्ट्रीय प्रवाशी व्यवसाय अवॉर्ड कडून बेस्ट इंटरनॅशनल एयरलाइन- ऑफ लाइन कॅरियर आणि २०१६ मध्ये बेस्ट ट्रॅवल अवॉर्ड कडून बेस्ट एयरलाइन व्यवसाय अवॉर्ड व जागतिक प्रवाशी अवॉर्ड कडून विमानातील खानपान व्यवस्था अवॉर्ड प्राप्त झाले.[६]\nसन १९४० मध्ये जेयु ५२ कलेवा एयरलाइनचे विमान सोविएत एयर फोर्स ने पाडले होते. तसेच सन १९६१ आणि १९६३ मध्ये डीसी-३ या विमानाचे अपघात होऊन जीवित हानी झाली होती.\n^ \"फायनांसिअल स्टेटमेंट 1 जानेवारी - 31 डिसेंबर 2015\". फिनएअरग्रुप.कॉम. २३ जानेवारी २०१७.\n^ \"सेफ्टी रँकिंग 2014\". जेकडेक.डे. १ एप्रिल २०१५.\n^ \"फिन एयर - काँनेक्टिव्हिटी अँड फ्लीट इन्फॉर्मशन\". क्लियरट्रिप.कॉम. २३ जानेवारी २०१७.\n^ \"इन-फ्लायईट्स एंटरटेनमेंट ऑन फिनएअर फ्लायईट्स\". फिनएयर.कॉम. २३ जानेवारी २०१७.\n^ \"दि वर्ल्ड'स टॉप 100 एअरलाईन इन 2016\". वर्ल्डएअरलाईनअवॉर्ड्स.कॉम. २९ डिसेंबर २०१६.\n^ \"फिन एयर सेलेक्टड ऍज बेस्ट एअरलाईन फॉर बीझीनेस क्लास अँड बेस्ट एअरलाईन फॉर इन-फ्लाइट कॅटरिंग इन चायना\". सिसिन.कॉम. १८ नोव्हेंबर २०१६.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ फेब्रुवारी २०१७ रोजी १३:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/politics/rising-pulse-rates-provoke-stir-2402", "date_download": "2019-11-21T23:32:57Z", "digest": "sha1:Q3JE3AWDCUNQXLWGQ7ES2A2XGOZGX4OE", "length": 5288, "nlines": 90, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "महिलांची रेशन कार्यालयावर धडक", "raw_content": "\nमहिलांची रेशन कार्यालयावर धडक\nमहिलांची रेशन कार्यालयावर धडक\nBy मुंबई लाइव्ह टीम\nचेंबूूर - एेन दिवाळीच्या तोंडावर पुन्हा डाळींचे भाव कडाडल्यानं दिवाळी कशी साजरी करायची, असा प्रश्न महिलांना पडलाय. त्यामुळं रेशनका��्ड धारकांना सर्व डाळी आणि रॉकेल या सणासुदीच्या काळात माफक दरात मिळावं, अशी मागणी करत शनिवारी मुंबई महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकत्यांनी चेंबूूर रेशन कार्यालयावर धडक दिली. या वेळी महिला तालुका अध्यक्षा आशाताई मराठे यांनी शिधावाटप अधिकाऱ्यांना निवेदन देत सर्व कार्डधारकांना माफक दरात डाळी देण्याचं निवेदन दिलं. तसं न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही या वेळी अधिकाऱ्यांना देण्यात आला.\nशिवसेनेच्या आमदारांना जायचंय गोव्याला\nशिवसेनेच्या व्यासपीठावर अवतरले आव्हाड, ठाण्याच्या महापौरांना दिल्या शुभेच्छा\nवीर सावरकरांना भारतरत्न द्या, शिवसेनेची पुन्हा मागणी\nशिवसेनेसोबत जाणे म्हणजे स्वतःला दफन करून घेणे; संजय निरुपम\nआघाडीच्या नेत्यांची उद्धव ठाकरेंशी चर्चा- संजय राऊत\nकाँग्रेसच्या ‘या’ नेत्याने घेतली राऊतांची भेट\nआता चर्चा शिवसेनेसोबत, पृथ्वीराज चव्हाण यांची माहिती\n‘या’ पक्षाला मिळणार इतकी मंत्रीपदं\nआता चर्चा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कोण होणार याची\nशिवसेना-राष्ट्रवादीला अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद\n‘सेक्युलर’ शब्द घटनेतच, शिवसेनेला कुणीही शिकवू नये- राऊत\nमहिलांची रेशन कार्यालयावर धडक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://advrajjadhav.blogspot.com/2016/08/", "date_download": "2019-11-22T00:55:06Z", "digest": "sha1:4WJUXGNAATJLQZWYOSOYE5BNZMXGHMFV", "length": 135286, "nlines": 423, "source_domain": "advrajjadhav.blogspot.com", "title": "ADV. RAJ JADHAV: August 2016", "raw_content": "\nमी अॅड.राज जाधव, बाबासाहेबांची लेखणी आणि शिवरायांची तलवार हाती घेऊन लढणारा एक तरुण, देव-धर्मासारख्या भाकड गोष्टीं ऐवजी \"फुले-शाहू-आंबेडकर\" यांच्या विचारांवर विश्वास ठेवणारा. आजवर ज्या माणसांनी बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी आपले आयुष्य खर्ची घातले त्या महापुरुषांना जातीच्या आणि रंगांच्या चौकटीतून बाहेर काढण्यासाठी हा छोटासा प्रयत्न. माझे विचार तुम्हालाही पटलेच पाहिजेत आणि तुम्हीही ते स्वीकारावे असा माझा आग्रह नाही. परंतु तुम्ही विचार करावा ही विनंती....\nजमीन / मालकी हक्क / वारस विषयक हक्क काय आहेत \nजमीन/ मालकी हक्क/ वारस विषयक हक्क काय आहेत\nजमीन महसूल अधिनियम १९६६ च्या प्रयोजनाकरीता जे रेकॉर्डस् ठेवले जातात त्यांना भुमि अभिलेख म्हणतात. सर्व प्रकारचे गाव नमुने उदा. सात-बारा, सहा व आठ नंबरचे उतारे. तसेच गाव नकाशे, चौकशीच��� कागदपत्र, निर्णय व आदेश यांचा भुमि अभिलेखांत समावेश होतो.\nमहाराष्ट्र जमीन महसूल (भुमी अभिलेखाच्या प्रतींचे निरीक्षण, शोध व पुरवठा ) नियम, १९७० या नियमा अंतर्गत, या सर्व भुमिअभिलेखांच्या प्रतींचे आपण प्रत्यक्ष महसूल कार्यालयात जाऊन निरीक्षण करू शकतो. आपणास हवे असलेले अभिलेख नक्की कोठे आहेत हे माहित नसेल तर त्यांचे आपणास हव्या त्या वर्षाचे संपूर्ण दफ्तर आपण पाहू शकतो. त्यांच्या प्रतींची नक्कल मागू शकतो. या साठी करावयाला लागणार्‍या अर्जाचा नमूना या वेबसाइट मधील Form या मेनू मध्ये दिला आहे.\nवाडवडीलार्जित मिळकती वरील आपला हक्क\nआपल्या पुर्वजाच्या मिळकतीला आपण वाडवडीलार्जित मिळकत असे म्हणतो. वडील, आजोबा किवा पणजोबा यांच्या कडून त्यांनी जर मृत्युपत्र केले नसेल किवा केले असले तरी कायदेशीर नसेल तर त्यांच्या वारसांना, त्यांच्या मृत्युमागे त्यांची मिळकत वारसा हक्काने प्राप्त होते. ही मिळकत कोणास मिळावी हे त्या व्यक्तिच्या धर्मामध्ये जे काही रीतिरिवाज असतील त्या प्रमाणे ठरविले जाते. बदलत्या काळात वाडवडीलार्जित मिळकतीवरून होणारे तंटे थांबविण्यासाठी या रीतिरीवाजांना कायदेशीर स्वरूप देणे प्राप्त ठरले. यातूनच वारसा हक्काच्या कायद्यांची निर्मिती झाली. १७ जून १९५६ रोजी हिंदू उत्तराधिकारी अधिनियम १९५६ अमलात आला. हा अधिनियम धर्माने जी व्यक्ती मुस्लिम, ख्रिस्ती, पारशी किवा ज्यू नाही अशी कोणत्याही व्यक्तींना लागू होतो. त्यानूसार वीरशैव, लिंगायत, ब्राम्हो समाज, प्रार्थना समाज व आर्य समाजाचे अनुयायी तसेच बौध्द, जैन आणि शिख धर्मीयांना लागू होतो. हे लक्षात घेता आपणास असे म्हणावे लागेल की, हा कायदा महाराष्ट्रातील बहूसंख्य समाजाला लागू होत आहे.\nया कायद्याच्या निर्मिती आधी ज्यांचा मृत्यू झाला असेल त्यांना जे कायदे लागू होतात त्याचा विचार आता आपण करणार आहोत.\nवारसाहक्क कोणाला प्राप्त व्हावा यावर दयाभाग व मिताक्षर या दोन विचारप्रणाली (प्रबंध ) लिहील्या गेल्या. यातील दयाभाग या विचारप्रणालीचा प्रभाव बंगाल व आसाम या भागांवर आहे. तर उर्वरीत भारतावर मिताक्षर या विचारप्रणालीचा प्रभाव आहे. मिताक्षर हा प्रबंध १२ व्या शतकात विघ्नेश्वर या तज्ञाने चालुक्य साम्राजाच्या काळातील न्याय व्यवस्थेकरीता लिहीली. हा प्रबंध हिंदुकायद्यातील प्रभावी लेख आहे. मिळकतीच्या हक्कासंबंधातील यातील तत्वांचा वापर हिंदू उत्तराधिकारी अधिनियम १९५६ येण्या अगोदर कायद्याचा भाग म्हणून वापरला जात होता म्हणून त्याला जूना हिंदु कायदा असेही म्हटले जाते. त्यानंतर जून्या हिंदु कायद्यामधील जी तत्त्वे हिंदू उत्तराधिकारी अधिनियम १९५६ मध्ये वापरली गेली त्यांना या अधिनियमानी विधिमान्यता मिळाली.\nभारतीय समाज हा मुख्यताः शेतीवर अवलबूंन होता. शेत जमीन पुर्वापार वंशपरंपरेने पुढील पिढीकडे चालुन येत होती. कुटुंबातील सर्वच घटक जमीनीवर उदरनिर्वाह करत असल्या कारणाने भारतात एकत्र कुटुंब पध्दत अस्तित्वात होती. म्हणजेच मुलगा , वडील व आजोबा हे एकाच घरात राहत होते. आजोबांचे नाव जर बाजी असेल व त्यांना गणपत वगैरे मुले असतील व गणपतला शंकर वगैरे मुले असतील तर जून्या हिंदु कायद्याप्रमाणे बाजीच्या सर्वच गणपत वगैरे मुलांना जल्मतःच वडिलार्जित मिळकतीत हक्क असतो. तसेच गणपतच्या शंकर वगैरे मुलांना जल्मतःच वडिलार्जित मिळकतीत हक्क असतो. मुलांचा हक्क जल्मतःच असल्या कारणाने वडील मिळकतीचे एकटे मालक नसतात. तेव्हा कुटुंबाची कायदेशीर गरज नसेल तर वडिलांना एकट्याला मिळकत विकता येत नाही. मिळकतीमध्ये वर म्हटलेले सर्वच घटक हे सहहिस्सेदार असल्या कारणाने ती अविभाज्य असते.\nजून्या कायद्या प्रमाणे फक्त पुरूषांनाच एकत्र कुटूंबाच्या मिळकतीमध्ये हक्क होता. सन १९३७ ला वुमेन्स राइटस टू प्रॉपर्टी अँक्ट हा कायदा ला लागू झाला. या कायद्याने विधवा स्त्रीला एकत्र कुटूंबाच्या मिळकतीमध्ये हिस्सा मिळाला. आपल्या हयातीपर्यंत ती या हक्काचा उपभोग घेउ शकत होती. परंतु तिला वाटप करून मागण्याचा हक्क नव्हता. मात्र हिंदू उत्तराधिकारी अधिनियम १९५६ या कायद्यातील कलम १४ च्या तरतुदीप्रमाणे ती मिळकतीची पूर्ण मालक झाली आणि म्हणून तिला मिळकतीचे वाटप करून मागण्याचा हक्क प्राप्त झाला. या कायद्याने विधवेस मुला इतका हक्क प्राप्त झाला. सन १९५६ पूर्वि मुलींना एकत्र कुटूंबाच्या मिळकतीमध्ये काही हक्क नव्हते. नंतर या अधिनियमाच्या कलम ६ अन्वये १९५६ साली मुलींना काही हक्क दिले गेले. काय हक्क दिले त्याच उदाहरण खाली दिले आहे.\nजर एक वडिलार्जित ८००० मिटर जमीन १७ जुन १९५६ पूर्वि चार व्यक्तिंच्या नावांवर आहे. यातील गणपत नावाची व्यक्ति १९६० साल�� मयत झाली त्याला मृत्यूपश्र्चात बायको, ३ मुले व एक मुलगी आहे. आता गणपतच्या वारसांचे हिस्से काढण्यासाठी प्रथम गणपतचा वडिलार्जित मिळकतीमधील चौथा हिस्सा म्हणजेच २००० चौरस मीटर एवढ्याचाच विचार करावयाचा आहे. गणपतच्या मुलांना जल्माने वारसा हक्क मिळाला आहे. तसेच सन १९३७ च्या वुमेन्स राइटस टू प्रॉपर्टी अँक्ट ह्या कायद्याने विधवा बायकोला एकत्र कुटूंबाच्या मिळकतीमधील हिस्सा मिळाला आहे. तेव्हा गणपतच्या २००० चौरस मीटरचे हिस्से खाली प्रमाणे पाडावे लागतील.\n१ हिस्सा गणपतचा, १ हिस्सा त्याच्या विधवा बायकोचा, ३ मुलांचे प्रत्येकी १ हिस्सा या प्रमाणे २००० चौरस मीटर चे ५ भाग म्हणजेच प्रत्येक हिस्सा ४०० मीटरचा होतो.\nमयत गणपतच्या ४००मीटरच्या हिश्यामध्ये हिंदू उत्तराधिकारी अधिनियम १९५६ प्रमाणे १ हिस्सा त्याच्या विधवा बायकोचा, ३ मुलांचे प्रत्येकी १ हिस्सा व मुलीचा एक हिस्सा या प्रमाणे ५ हिस्से होतात. म्हणजेच गणपतच्या ४०० मीटरचे पुन्हा ५ भाग करावयाचे आहेत. त्यानूसार गणपतच्या वारसांना प्रत्येकी ८० मीटर आणखी मिळतात. आता गणपतच्या वारसांना खाली दिल्या प्रमाणे हिस्से मिळतात.\nयातून आपणास असे दिसते की, जून्या हिंदु कायद्याच्या प्रभावामुळे मुलीला वडीलांच्या मिळकतीत समान हक्क प्राप्त होत नाही. मुला मुलींमधील हि असमानता दूर करण्या साठी महाराष्ट्र सरकारने २२ जून १९९४ रोजी हिंदु वारसा महाराष्ट्र दुरूस्ती कायदा १९९४ चॅप्टर २ अ मध्ये व कलम २९ अ मध्ये दुरूस्ती केली. या दुरुस्तीनूसार मुलींना, मुल इतकेच वारसा हक्क प्राप्त झाले. ज्या मुलींची लग्ने हा कायदा होण्या आधी झाली असतील त्यांना वरील उदाहरणात दाखविलेला ०८० मीटर येवढा मुलीचा हिस्सा प्राप्त होतो. ज्यांची लग्ने झाली नसतील त्यांना मुलांइतकाच म्हणजे वरील उदाहरणात दाखविलेला ४०० मीटर इतका हिस्सा प्राप्त होतो.\nगणपतचे दोन विवाह झाले असतील तर त्याच्या दोन्ही विधवांना मिळून एक हिस्सा मिळतो. त्याच्या दोन बायका (१ हिस्सा) व त्या बायकांपासून झालेली अपत्ये हे त्या मिळकतीचे सहहिस्सेदार असतात.\nकेंद्र सरकारने २००५ साली हिंदू उत्तराधिकारी अधिनियम १९५६ मध्ये सुधारणा केल्या व यातील मुळचे कलम ६ बदलून नविन कलम ६ टाकले. यात महाराष्ट्र सरकारने २२ जून १९९४ रोजी हिंदु वारसा महाराष्ट्र दुरूस्ती कायदा १९९४ जसे बदल केले तसेच बदल केले आहेत.\nज्या वाडवडीलार्जित घरात मुले रहात असतात त्या घराची वाटणी मुलींनी मागीतली तर मुलांना अडचणीचे ठरेल म्हणून हिंदू उत्तराधिकारी अधिनियम १९५६ कलम २३ अन्वये मुलीना वाटप करून मागता येत नव्हते. परंतु आता केंद्र सरकारने २००५ साली हिंदू उत्तराधिकारी अधिनियम १९५६ मध्ये ज्या सुधारणा केल्या त्या मध्ये कलम २३ रद्द केलेले आहे.\nवारसा हक्काने जो हिस्सा आपल्याला मिळतो तो हिस्सा आपल्या पश्र्चात कोणाला मिळावा ते आपण मृत्युपत्रात लिहू शकतो. आपण आपला हिस्सा कोणत्याही व्यक्तीला विकू शकतो. ती व्यक्ती आपल्या एकत्रीत मालमत्तेमध्ये सहहिस्सेदार या नात्याने तीचा हक्क बजावू शकते.\nहिंदू उत्तराधिकारी अधिनियम १९५६ च्या कलम ८ मध्ये मृत्युपत्र न करीता मरण पावलेल्या हिंदू पुरषाच्या संपत्तीला जे वारस असतात त्यांच्याकरीता अनुसूची तयार केली गेली आहे त्यामध्ये वर्ग १ व वर्ग २ पाडलेले आहेत ते वर्ग खाली दिल्या प्रमाणे आहेत.\nमुलगा,मुलगी, विधवा, आई, आधी मरण पावलेल्या मुलाचा मुलगा, आधी मरण पावलेल्या मुलाची मुलगी, आधी मरण पावलेल्या मुलीचा मुलगा, आधी मरण पावलेल्या मुलीची मुलगी, आधी मरण पावलेल्या मुलाची विधवा, जर मुलगा मरण पावला असेल व त्याचा मुलगाही (नातू ) मरण पावला असेल तर त्याच्या मुलाचा मुलगा (पणतू), जर मुलगा मरण पावला असेल व त्याचा मुलगाही (नातू ) मरण पावला असेल तर त्याच्या मुलाची मुलगी (पणती), जर मुलगा मरण पावला असेल व त्याचा मुलगाही (नातू ) मरण पावला असेल तर त्याची विधवा. जर मुलगी मरण पावली असेल व तीची मुलगीही (नात) मरण पावली असेल तर तीचा मुलगा, जर मुलगी मरण पावली असेल व तीची मुलगीही (नात) मरण पावली असेल तर तीची मुलगी, आधी मरण पावलेल्या मुलीच्या मुलाची विधवा, आधी मरण पावलेल्या मुलाची मुलगीही मरण पावली असेल तर तीची मुलगी\n(१) मुलाच्या मुलीवा मुलगा (२) मुलाच्या मुलीची मुलगी (३) भाऊ (४) बहीण.\n(१) मुलीच्या मुलाचा मुलगा (२) मुलीच्या मुलाची मुलगी (३) मुलीच्या मुलीचा मुलगा (४)मुलीच्या मुलीची मुलगी\n(१) भावाचा मुलगा (२) बहिणीचा मुलगा (३) भावाची मुलगी (४) बहिणीची मुलगी.\nपित्याचा पिता , पित्याची माता.\nपित्याची विधवा, भावाची विधवा\nपित्याचा भाऊ, पित्याची बहीण.\nमातेचा पिता, मातेची माता\nमातेचा भाऊ, मातेची बहीण.\nमृत्युनंतर माणसाला एकच काम करता येते, ते म्��णजे त्याच्या वारसांना वारसा हक्क प्राप्ती करून देणे. ज्या क्षणी माणसाचा मृत्यु होतो त्या क्षणाला वारसांहक्काचे जे कायदे अस्तित्वात असतील ते त्याच्या वारसांना लागू होतात. वारसा हक्क रोखता येत नाही. बाकी सात बारावर वारसांची नावे लावणे हा आपले अधिकार नोंदविण्याचा एक उपचार असतो. एखाद्या व्यक्तीच्या वारसांपैकी कोणाचे नाव अधिकार अभिलेखात (सात बारा ) लिहीले गेले नसेल तर तो दुरुस्त करता येतो. आपल्या पूर्वजांच्या नावावर जमीन वर्षानूवर्षे राहिली तर ती दुर्लक्षीत आहे हे कोणाच्याही सहज लक्षात येते. त्यानंतर कायदेशीर किवा बेकायदेशीर मार्गाने आपली जमीन हडप केली जाते. आपले अधिकार कायद्याच्या प्रक्रीया पुर्‍या करुनच आपण सुरक्षीत करू शकतो. या प्रक्रीया काय आहेत ते आपण या लेखात समजून घेणार आहोत.\nजमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम १४९ प्रमाणे जमिनीवर आपला हक्क तयार झाल्यावर ३ महिन्याच्या आत आपण हक्क संपादन केल्याचे वृत्त तलाठयाला कळविण्याची जबाबदारी आपली असते. जरी काही कारणाने विहित मुदतीत आपण तलाठ्याला कळवू शकलो नाही तरी जमिनीवरचा आपला हक्क जात नसतो. मात्र आपण दंड भरण्यास पात्र ठरतो. वारस नोंद करण्यासाठी आपण वारस आहोत हे सिध्द करणे आवश्यक आहे. म्हणजेच सर्वात प्रथम आपल्या पूर्वजांचा मृत्यु झाला आहे हे सिध्द करावे लागते. ते आपण आपल्या पूर्वजांचा मृत्युचा दाखला देऊन सिध्द करावे लागते.\n१/४/१९६९ पूर्वि जल्म मृत्युची नोंद ठेवण्याची जबाबदारी तलाठ्यांवर होती. या सर्व नोंदीची पुस्तके आता तहसिल कार्यालयात जमा करण्यात आली आहेत. नंतर मुंबई ग्राम पंचायत अधिनियम १९५८ च्या कलम ४५ने जिल्हा परीषदेची स्थापना झाली व १/४/१९६९ नंतर जल्म मृत्युची नोंद ठेवण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीकडे देण्यात आली. शहरी भागात ही जबाबदारी नगरपालिका व महानगरपालिका यांच्याकडे आधीपासूनच होती. जल्म मृत्यु नोंदणीचे महत्व लक्षात घेऊन केंद्र सरकारने जल्म मृत्यु नोंदणी कायदा १९६९ तयार केला त्याची अमलबजावणी महाराष्ट्रामध्ये १९७० साली झाली. या कायद्यावर आधारीत महाराष्ट्र राज्य जल्म मृत्यु नोंदणी नियम १९७६ तयार करण्यात आला व पुढे केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वानूसार २००० साली या नियमात सुधारणा करण्यात आली. या नियमांना महाराष्ट्र राज्य जल्म मृत्यु नोंदणी नियम २००० असे म्हटले गेले. या नियमांची अमलबजावणी १/४/२००० पासून झाली.\nमृत्यु फार पूर्वि झाला असेल तर मृत्युचा दाखला उपलब्ध नसण्याची शक्यता असते. अशा परीस्थितीत जेथे मृत्यु झाला त्या क्षेत्राच्या तहसिलदारांकडे अर्ज करावा लागतो. तहसिलदार तलाठ्यामार्फत चौकशी करून मृत्युची नोंद करण्याचा आदेश संबंधीत निबंधकाला (ग्रामिण भागात ग्राम सेवक तर शहरी भागात आरोग्य अधिकारी वगैरे ) देतात.\nवारस नोंदीचा अर्ज वारसापैकी कोणी एकाने केला तरी चालतो. अर्जाचा नमूना व सोबत जोडण्याचे प्रतिज्ञापत्र या वेबसाईटवर दिलेला आहे. आपण केलेल्या अर्जावर तलाठी चौकशी करून आपल्या वारसाची नोंद गाव नमूना ६ क (वारसा प्रकरणांची नोंद वही) या मध्ये करतात व तशी नोंद केल्याची नोंद गाव नमुना ६ मध्ये करतात. त्यानंतर योग्य ते बदल गाव नमुना सात-बारा मध्ये करतात.\nशेती विषयक माहिती » महसूली दाव्यातील कार्यपध्दती.\nसंपूर्ण महसूली कामकाजावर तालुका पातळीवर नियंत्रण ठेवणारा अधिकारी म्हणून तसेच शासनाच्या विविध खात्यांमध्ये समन्वय राखणारा अधिकारी म्हणूनदेखील तहसिलदाराचा शेकर्‍यांच्या दैनंदिन जीवनाशी अतिशय घनिष्ठ संबंध आहे. शेतकर्‍याचे जमीनीबाबतचे कामकाज ज्या मंडळ अधिकारी व तलाठयाकडे चालते, त्याच्यावर थेट नियंत्रण करण्याचे काम देखील तहसिलदार करतात. हे काम पार पाठण्यासाठी वेगवेगळया कायद्याच्या तरतुदीनुसार तहसिलदारांना अधिकार देण्यांत आलेले आहेत. तहसिलदारांकडून होणार्‍या ज्या महत्वाच्या कामांशी शेतकर्‍यांचा दैनंदिन संबंध आहे अशी विविध प्रकारची कर्तव्ये व त्या संदर्भात शेतकर्‍यांनी घ्यावयाची दक्षता याबाबतची माहिती खालीलप्रमाणे आहे.\nतालुक्यातील सर्व महसूल यंत्रणेवर नियंत्रण ठेवणे.\nतलाठी, मंडळ अधिकारी, तहसिल कार्यालयातील स्टाफ, कोतवाल, पोलीस पाटील किंवा तालुक्यातील महसूल अधिकार्‍यांच्या कामकाजाबाबत तक्रार असेल तर त्याबाबतची दाद तहसिलदार यांचेकडे मागता येईल.\nशासनाकडून प्राप्त झालेल्या सर्व महसूली प्रकरणांवर जिल्हाधिकारी यांना अहवाल पाठविणे.\nमंत्रालय, विभागीय आयुक्त किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात केलेल्या सर्व महसूल विषयक अर्जांची प्राथमिक चौकशी ही ज्या गावी जमीन आहे त्या गावामध्ये तलाठी किंवा मंडळ अधिकारी यांचेमार्फत केली जाते. अशी प्रकरण�� स्थानिक चौकशीसाठी व वस्तुस्थिती काय आहे हे पाहण्यासाठी तहसिलदारामार्फत पाठविली जातात व त्यावरील अहवालदेखील तहसिल कार्यालयामार्फत पाठविला जातो. अशा प्रकरणांची चौकशी ही तहसिल कार्यालयात केली पाहिजे.\nटंचाई काळात टॅकरने व्यवस्थित पाणी पुरवठा होतो कां याची खात्री करणे.\nटंचाईच्या काळात टॅकरने पाणी पुरवठा करणे व खाजगी विहिरी अधिगृहीत करणे याचे अधिकार तहसिलदारांना आहेत. ही बाब विचारात घेऊन या संदर्भात काही तक्रार असेल तर ती तहसिलदाराकडे केली पाहिजे.\nनैसर्गिेक आपत्तीमध्ये 24 तासात मदत करणे.\nगावात होणार्‍या आकस्मिक जळीत, अतिवृष्टी, भूकंप किवां अन्य नैसर्गिक आपत्तीप्रसंगी घरांची, पिकांची, जनावरांची व वित्त हानी झाल्यास आपत्कालीन मदत त्वरेने देण्याबाबतचे अधिकार तहसिलदार यांना आहेत. शासनाचे या संदर्भातील सर्वसाधारण आदेश विचारात घेऊन तहसिलदार अशी मदत करतात. त्यामध्ये मुख्यत: उघडयावर संसार आला असेल तर 15 दिवस पुरेल एवढे धान्य व दैनंदिन खर्चापोटी रक्कम अशी मदत केली जाते. ही मदत लगेच मिळण्यासाठी तहसिलदारांशी संपर्क साधला पाहिजे.\nगावठाण वाढीचे प्रकरण तयार करुन प्रांत अधिकारी यांना सादर करणे.\nअस्तित्वात असलेले गावठाण कमी पडत असेल तर गावठाणा शेजारील सुयोग्य जमीन निवडून ग्रामपंचायतीचा ठराव करुन याबाबतचा सविस्तर प्रस्ताव गावपातळीवरुन तहसिलदारांना पाठविला गेला तर गावठाण वाढीची प्रक्रिया सुरु होऊ शकते. त्यामुळे गावातील व्यक्तींचा राहण्याचा प्रश्न दूर होऊ शकतो. सरकारी जमीन उपलब्ध नसल्यास खाजगी जमीन संपादन करुन देखील गावठाण वाढ होऊ शकते.\nरोजगार हमीच्या कामांची अचानक तपासणी करणे, मजूरांना काम पुरविणे व मजूरांना वेळेवर पगार दिला जाईल याची दक्षता घेणे.\nरोजगार हमी योजनेचे तालुका पातळीवरील संनियंत्रण तहसिलदाराकडे असल्यामुळे वेळेवर मजूरांचे पगार होण्यासाठी, नव्याने काम मिळण्यासाठी किंवा अन्य कोणत्याही तक्रारींच्या संदर्भात तहसिलदारांशी संपर्क साधला पाहिजे.\nइतर जमीन मालकांच्या जमीनीतून पाईपलाईन अगर पाण्याचे पाट नेण्यासाठी परवानगी देणे.\nशेत जमीन बागायत करण्यासाठी असंख्य शेतकरी आता लांबवरुन पाईप लाईन किंवा पाटाद्बारे पाणी आणतात. बर्‍याच वेळा पाट/पाईप लाईन ज्यांच्या शेतातून जाणार आहे असे शेतकरी अडवणूक करतांन��� दिसतात. अशा वेळी महाराष्ट्र जमीन महसूल कायदा 1966 च्या कलम 49 नुसार दुसर्‍याच्या मालकीच्या जमीनीतून पाईपलाईन नेण्यासाठी परवानगी देण्याचे अधिकार तहसिलदार यांना आहेत.\nशासनाकडे असलेल्या जमीनीवर झालेले अतिक्रमण दूर करणे व संबंधितांवर कारवाई करणे.\nसरकारी जमीनीवर अतिक्रमण होऊ नये याची दक्षता घेण्यासाठी तहसलिदार यांना पुरेसे व वाजवी अधिकार प्रदान करण्यांत आले आहेत. अशाप्रकारे सरकारी जमीनीवर कोणी अतिक्रमण केले असल्यास कारवाई करण्याचे अधिकार तहसिलदारांना आहेत.\nबिगर शेती परवानगी देणे.\nशहरीकरण विचारात घेऊन तालुक्यातील काही गावांमधील बिगर शेती परवानगी देण्याचे अधिकार तहसिलदार यांना आहेत. असे अधिकार ज्या गावांबाबत तहसिलदारांकडे आहेत. त्याबाबत तहसिलदारांकडे अर्ज करुन खातेदारांना बिगर शेती परवानगी मिळवता येईल.\nखाणी व खनिजे यावरील शासनाच्या हक्कांबाबत जागरुक राहणे.\nवाळू किंवा दगडांच्या खाणी किंवा माती यासाठी शासनाची रॉयल्टी भरुन गौण खनिजे वापरण्यासाबाबत योग्य ती परवानगी तहसिलदार यांचेकडे अर्ज करुन खातेदारांना मिळवता येईल.\nजेथे नदी, नाले अधिसूचित नाहीत म्हणजेच पाटबंधारे विभागाकडून जेथे परवानगी दिली जात नाही अशा छोटया नदी, नाल्यांमधून पाणी उचलण्यासाठी परवानगी देणारा पाणी परवाना तहसिलदार यांचेकडून दिला जातो. या संदर्भात शेतकर्‍यांना तहसिलदांराकडे अर्ज करता येईल.\nजमीन महसूलाची वसूली व अन्य शासकीय वसूली संदर्भात कार्यवाही करणे.\nखातेदाराकडून जमीन महसूलाच्या वसूली बरोबरच अन्य प्रकारची शासकीय देणी असल्यास अशा रकमेची वसूली अंतिमत: तहसिलदारामार्फत केली जाते. अशा रकमेची आकारणी किंवा दंड किंवा व्याजाच्या रकमेबाबत काही तक्रार असल्यास त्यासाठी तहसिलदार यांचेकडे दाद मागितली जाते.\nजमीनीचे खातेदारांमधील वाटप करण्याचे अधिकार तहसिलदारांना आहेत.\nखातेदाराच्या मालकीच्या जमीनीचे खाते वाटप हे आपआपसात ठरविल्याप्रमाणे थेट रजिस्ट्रेशन तहसिलदार किंवा यांचेमार्फत देखील करता येते. जर खातेदारांची हिश्शेवारी निश्चित असेल तर एका किंवा सर्व खातेदारांच्या अर्जावरुन तहसिलदार जमीनीचे वाटप करु शकतात. फक्त जमीनीच्या मालकी हक्कांबाबत प्रश्न निर्माण झाला तरच अशा प्रकरणीचे दावे दिवाणी न्यायालयात चालतात.\nदिवाणी न्यायालयाने निकाल दिल्यानंतरसुध्दा प्रत्यक्ष जमीनीचे वाटप व वाटपाबाबतचा ताबा देण्याची कार्यवाही तहसिलदारामार्फत केली जाते. त्यामुळे शेतकर्‍यांनी वाटपामध्ये येणारा हिस्सा,वाटयाला येणारे गट किंवा त्यातील बाजू, विहिरी व फळझाडे यांचेमधील हक्क याची योग्य ती दक्षता घेत जमीन वाटपाचे कायदेशीर हक्क मिळवण्यासाठी तहसिलदार यांच्यापुढे प्रकरण चालवले पाहिजे.\nजमीनीच्या हद्दीवरुन रस्ता देणे.\nएखाद्या शेत जमीनीत जाण्यासाठी जर खातेदारास रस्ता उपलब्ध नसेल तर शेजारच्या जमीनीच्या बांधावरुन जाणारा व शेजार्‍याचे कमीतकमी नुकसान करणारा वाजवी रस्ता मागण्याचा शेतकर्‍यांना हक्क आहे व तो देण्याबाबत महाराष्ट्र जमीन महसूल कायदा 1966 कलम-143 अन्वये तहसिलदार आदेश देऊ शकतात.\nअस्तित्वात असलेला रस्ता अडविला गेल्यास कार्यवाही करण्यास तहसिलदारांना अधिकार आहेत.\nअसितत्वात असलेला रस्ता अचानक अडथळा निर्माण करुन, नांगरुन टाकून किंवा अन्य कोणत्याही पध्दतीने अडविला गेला तर 8 दिवसांच्या आत असा रस्ता खुला करुन मिळण्यासाठी मामलेदार कोर्ट ऍक्ट 1905 कलम-5 अन्वये तहसिलदार यांचेकड दाद मागितली पाहिजे.\nतलाठयाकडून होणार्‍या सर्व कामकाजावर नियंत्रण ठेवणे.\nतालुक्यातील कोणत्याही खातेदाराला त्याने संपादन केलेल्या हक्कांबाबत, वारसाने किंवा वाटपाने होणार्‍या हक्क संपादनाबाबत किंवा वेळेवर न होणार्‍या नोंदीबाबत तक्रार असेल तर त्याने तहसिलदार यांचेकडे दाद मागितली पाहिजे.\nजमीनीच्या बाबतीत एखादी व्यकती कूळ आहे किंवा नाही असा वाद निर्माण झाल्यास कूळ कायद्याच्या कलम 70 ब नुसार कूळ हक्क ठरविण्यासाठी तहसिलदार यांचेकडे केस चालविली जाते. त्यामुळे खातेदाराने अन्य कोणत्याही अधिकार्‍याकडे प्रशासकीय अर्ज करुन वेळ घालविण्यापेक्षा कूळ हक्क ठरविण्यासाठी थेट तहसिलदार यांचेकडेच सविस्तर कायदेशीर अर्ज केला पाहिजे.\nपिक पाहणीच्या केसेस चालविणे.\nदरवर्षी खरीप व रब्बी हंगामात जमीनीत घेण्यात आलेल्या पिकांची नोंद 7/12 वर केली जाते. पिक कोणी घेतले आहे याबाबत जर काही वाद असेल तर पिक पाहणीच्या केसेस तहसिलदार यांच्यापुढे चालतात. जमीनीचा मालक व पिक कसणारी व्यक्ती यांच्यामध्ये चालणार्‍या दाव्यांचा निकाल तहसिलदार देतात.\nजमीनीच्या जुन्या रेकॉर्डमध्ये काही चूक झाली असेल तर ती दुरुस���त करण्याचा अधिकार तहसिलदार यांना असतो.\nगाव दप्तरी जमीनीच्या बाबत जर लेखनिकी स्वरुपाची चूक झाली असेल तर अशी चूक दुरुस्त करण्यासाठी अशा चूकीच्या विरोधात अपिल किंवा फेर तपासणी अर्ज न करता थेट तहसिलदारांकडे अर्ज करुन ती चूक दुरुस्त करुन घेता येईल.\nचॅप्टर केसेस चालविण्याचे अधिकार तहसिलदार यांना तालुका दंडाधिकारी म्हणून आहेत.\nशेत जमीनीच्या विविध कारणांमुळे जेव्हा भांडणे होतात त्या वेळी त्यांचेविरुध्द चॅप्टर केसेस म्हणून कारवाई केली जाते . अशी कारवाई ही प्रतिबंधात्मक असते व त्यामुळे पुढील मोठी घटना घडू नये असा उद्देश असतो. अशा प्रकरणी तहसिलदार यांचेकडे केस चालतो.\nतक्रारी नोंदीवर निर्णय देणे.\nतालुक्यातील काही तक्रारी नोंदीची प्रकरणे तहसिलदार यांचेकडे सुध्दा चालतात. अशा तक्रारी नोंदीच्या सुनावणीच्या वेळी योग्य तो पुरावा देऊन आपल्या हक्कांचे खातेदारांना संरक्षण करता येईल.\nतालुक्यातील महसूली दप्तरातील रेर्कार्डच्या नकला देणे.\nजमीनविषयक जे रेकॉर्ड तालुक्यामध्ये ठेवले जाते, अशा रेकॉर्डमधील नकला खातेदारांना कोर्ट कामकाजासाठी किंवा अन्य कारणासाठी लागतात. अशा नकला वेळेवर मिळत नसतील तर त्यासाठी खातेदाराने तहसिलदार यांचेकडे संपर्क साधला पाहिजे.\nकूळ कायद्याची प्रकरणे चालविणे.\nकूळ कायद्यानुसार विविध कलमांखाली तहसिलदार यांना अधिकार देण्यांत आलेले आहेत. अशी सर्व प्रकरणे तहसिलदार यांचेकडे चालतात.\nफॉरेस्ट विभागाकडून परवानगी दिली जाणारी विशिष्ठ झाले वगळता अन्य झाडे तोडण्याची परवानगी तहसिलदारांकडून दिली जाते. त्यासाठी तहसिलदारांकडे अर्ज करावेत.\nसर्व सरकारी खात्यांमध्ये समन्वय ठेवण्याची जबाबदारी तहसिलदारांची आहे.\nतालुका समन्वय समिती या शासनाच्या महत्वाच्या समितीचे सचिव पद तहसिलदाराकडे असते. त्याद्बारे इतर खात्यांमध्ये समन्वय ठेवला जातो. विशिष्ठ प्रकरणी इतर खात्यांच्या कामकाजाबाबत तक्रार असल्यास तहसिलदारांकडे दाद मागता येईल.\nशेती विषयक माहिती » जमीनीतील कुळ हक्क\nजमीनीला कूळ लागणे हा वाक्यप्रयोग आता आपल्याला चांगला माहिती झाला आहे. कूळ म्हणजे काय कूळ कसा तयार होतो कूळ कसा तयार होतो कूळाचे कोणते हक्क असतात कूळाचे कोणते हक्क असतात आणि शेत जमीन व कूळ यांचे कायदेशीर संबंध काय असतात आणि शेत जमीन व कूळ यांचे कायदेशीर संबंध काय असतात याची आज आपण माहिती घेऊ.\n\" कसेल त्याची जमीन \" असे तत्व घेऊन कूळ कायदा अस्तित्वात आला. दुसर्‍याची जमीन कायदेशीररित्या कसणारा व प्रत्यक्ष कष्ट करणारा जो माणूस आहे त्याला कूळ म्हटले गेले. सन1939 च्या कूळ कायद्यानुसार सर्वप्रथम जमीनीत असणार्‍या कायदेशीर कूळाची नांवे 7/12 च्या इतर हक्कात नोंदली गेली. त्यानंतर 1948 चा कूळ कायदा अस्तित्वात आता. त्याने कूळांना अधिक अधिकार प्राप्त झाले. सुधारित कायद्यानुसार कलम-32-ग नुसार दिनांक 1.4.1957 रोजी दुसर्‍याच्या मालकीची जमीन कायदेशीररित्या करणार्‍या व्यक्ती या जमीन मालक म्हणून जाहिर करण्यांत आल्या. या जमीनी यथावकाश प्रत्यक्ष प्रकरणाच्या निकालाप्रमाणे कूळांच्या मालकीच्या झाल्या. गेल्या 40 वर्षामध्ये राज्यातील बहुसंख्य कूळ कायद्याच्या प्रकरणांचा निकाला लागला आहे. तरीदेखील वेगवेगळया कारणामुळे किंवा वरिष्ठ न्यायालयात चाललेल्या अपिलांमुळे अजूनही कूळ कायद्यांचे हजारो दावे प्रलंबित आहेत.\nआजरोजी जमीन कसणार्‍या कूळांचे किंवा मालकांचे, कूळ हक्कासंबंधी काही महत्वाचे मुद्दे असून ते समजल्याखेरीज कूळ हक्काबाबत स्पष्ट जाणीव शेतकर्‍यांमध्ये होणार नाही. हे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत.\n(1) सन 1939 च्या कूळ कायद्यात दिनांक 1.1.1938 पूर्वी सतत 6 वर्षे कूळ म्हणून जमीन करणार्‍या व्यक्तीला किंवा दिनांक 1.1.1945 पूर्वी सतत 6 वर्षे जमीन कसणारा आणि दिनांक1.11.47 रोजी जमीन कसणारा कूळ या सर्वांची नोंद नोंदणीपत्रकात संरक्षीत कूळ म्हणून केली गेली.\n(2) सन 1955 साली कूळ कायद्यात काही सुधारणा करण्यांत आली. ही सुधारणा करण्यापूर्वी वहिवाटीमुळे किंवा रुढीमुळे किंवा कोर्टाच्या निकालामुळे ज्या व्यक्तींना कायम कूळ म्हणून संबोधण्यांत आले व ज्यांची नोंदणी हक्कनोंदणी पत्रकात कायम कूळ म्हणून नोंद केली गेली त्या सर्वांना कायम कूळ असे म्हटले जाते.\n(3) आजरोजी दुसर्‍याच्या मालकीची कोणतीही जमीन कायदेशीररित्या जर एखादा माणूस कसत असेल व अशी जमीन, जमीनमालकाकडून जातीने कसण्यांत येत नसेल तर त्याला कूळ असे संबोधले जाते. याचाच अर्थ तो माणूस जमीन मालकाच्या कुटूंबातील नसला पाहिजे किंवा जमीन गहाण घेणारा नसला पाहिजे किंवा पगारावर ठेवलेला नोकर नसेल किंवा मालकाच्या कुटूंबातील कोणत्याही व्यक्तीच्या देखरेखीखाली जमीन कसत नसेलतर त्याला कूळ असे म्हणतात.\n(4) कूळ होण्याच्या नियमाला काही महत्वाचे अपवाद करण्यांत आले आहेत. विधवा किंवा अवयस्क व्यक्ती किंवा शरीराने किंवा मनाने दुर्बल झालेला माणूस किंवा सैन्यदलात काम करणारा माणूस, यांची जमीन दुसरी व्यक्ती जर कसत असेल तरी, त्या व्यक्ती स्वत:च जमीन कसतात असे मानले जाते.\n(5) कूळ हक्काच्या संदर्भातील दुसरी बाजू म्हणजे जमीन मालकाने स्वत:हून जमीन कसणे होय. याची व्याख्यासुध्दा कूळ कायद्यात करण्यांत आली आहे. एखादा इसम स्वत: जमीन कसतो काय, हे ठरविण्यासाठी खालील नियम लावले जातात.\n(अ) स्वत: अंगमेहनतीने तो जमीन कसत असेल तर,\n(ब) स्वत:च्या कुटूंबातील कोणत्याही इसमाच्या अंगमेहनतीने जमीन कसत असेल तर,\n(क) स्वत:च्या देखरेखीखाली मजूरीने लावलेल्या मजूरांकडून जमीन करुन घेत असेल तर, असे मजूर कि ज्याला पैसे दिले जात असोत किंवा मालाच्या रुपाने वेतन दिले जात असो. परंतू पिकाच्या हिश्श्याच्या रुपाने जर मजूरी दिली गेली तर तो कूळ ठरु शकतो.\n(6) कूळ ही संकल्पना समजण्यास थोडी अवघड आहे, परंतु कूळ होण्यासाठी खालील महत्वाचे घटक मानले जातात.\n(अ) दुसर्‍याच्या मालकीची जमीन अन्य इसम वैध किंवा कायदेशीररित्या कसत असला पाहिजे.\n(ब) जमीन मालक व कूळ यांच्यात तोंडी का होईना करार झाला असला पाहिजे व तोंडी करार कोर्टात सिध्दा झाला पाहिजे.\n(क) असा इसम प्रत्यक्ष जमीन कसत असला पाहिजे व त्या बदल्यात तो मालकाला खंड देत असला पाहिजे.\n(ड) जमीन मालक व कूळ यांच्यात पारंपारिकरित्या जपलेले मालक व कूळ असे विशिष्ठ सामाजिक नाते असले पाहिजे.\nकूळ कायदा कलम-43 च्या अटी :\nजी कूळे, यापूर्वी जमीनीचे मालक झाले आहेत, त्यांच्याञ्ृष्टीने कूळ कायदा कलम 43 नुसार जमीन विकायला बंदी केली जाते व तसा शेरा त्याच्या 7/12 वर इतर हक्कात लिहिला असतो. \"कूळ कायदा कलम-43 ला पात्र\", अशाप्रकारचा हा शेरा 7/12 वर लिहिला जातो. शहरीकरणामुळे किंवा स्वत:च्या गरजेनुसार जमीन विकण्याची आवश्यकता असल्यास, कूळांना अशी जमीन विकण्यापूर्वी प्रांत अधिकारी यांची परवानगी घ्यावी लागते. जमीन विक्रीची परवानगी कोणाला द्यावी याबाबतचे नियमदेखील शासनाने बनविले आहे. त्यानुसार कूळ कायदा कलम-43 ला पात्र असलेली जमीन खालील अटींवर विकता येते.\n(1) बिगर शेती प्रयोजनासाठी.\n(2) धर्मादाय संस्थांसाठी किंवा शैक्षणिक संस्थेसाठी किंवा सहकारी स��स्थेसाठी.\n(3) दुसर्‍या शेतकर्‍याला परंतू जर असे कूळ कायमचा शेती व्यवसाय सोडून देत असेल तर किंवा जमीन कसायला असमर्थ ठरला असेल तर.\n(4) अशी जमीन विकण्यापूर्वी शासकीय खजिन्यात अतिशय नाममात्र म्हणजे जमीनीच्या आकाराच्या 40 पट एवढी नजराण्याची रक्कम भरावी लागते. याचा अर्थ अशी जमीन सार्वजनिक कामासाठी किंवा संस्थांना विकतांना फारशा जाचक अटी नाहीत. परंतू सर्रास दुसर्‍या जमीन मालकास अतिशय किरकोळ पैसे भरुन मालकीच्या झालेल्या जमीनी, कूळांनी परस्पर विकू नयेत म्हणून वरील क्र.3 ची महत्वाची अट ठेवण्यांत आली आहे. व त्यांना शेवटचा उपाय म्हणून शेती व्यवसाय सोडतानाच अशी कूळ हक्काची जमीन विकली पाहिजे असा याचा अर्थ आहे.\nनव्याने कुळहक्क निर्माण होतो का\nआज एखादा इसम कूळ होऊ शकतो का कूळ कायदा कलम-32 (ग) नुसार दिनांक 1.4.57 रोजी जमीन कसणार्‍या माणसाला मालक म्हणून जाहिर केले आहे, परंतु आजरोजी जमीनीत नव्याने कूळ निर्माण होऊ शकतो काय कूळ कायदा कलम-32 (ग) नुसार दिनांक 1.4.57 रोजी जमीन कसणार्‍या माणसाला मालक म्हणून जाहिर केले आहे, परंतु आजरोजी जमीनीत नव्याने कूळ निर्माण होऊ शकतो काय व असल्यास क शा पध्दतीने कूळ निर्माण होतो याबाबत शेतकर्‍यांमध्ये कुतूहल आहे. याबाबतची तरतूद कूळ कायद्याच्या कलम-32 (ओ) मध्ये नमूद करण्यांत आली आहे.\nकूळ कायदा कलम-32 (ओ) नुसार आजही दुसर्‍याची जमीन कायदेशीररित्या एक वर्ष जरी दुसरा इसम कसत असेलतर तो कूळ असल्याचा दावा करु शकतो. तथापी त्यासाठी खालील महत्वाच्या अटी कायम आहेत.\n(अ) वहिवाटदार व मालक यांच्यात करार झाला असला पाहिजे.\n(ब) तो मालकाकडून जमीन कसत असला पाहिजे.\n(क) तो खंड देत असला पाहिजे.\n(ड) जमीन मालक व कूळ असे विशिष्ठ नातेसंबंध असले पाहिजेत.\nआजकाल जमीन मालक स्वत:हून कोणतेही करार वहिवाटदाराशी करीत नसल्यामुळे, कलम-32(ओ) च्या दाव्यांची संख्या अतिशय अल्प आहे. जमीन मालकांमध्ये जागृती निर्माण झाल्यामुळे अशा पध्दतीचे कोणतेही करार तो वहिवाटदाराबरोबर करीत नाही. तथापी आधी पिक पाहणीला नांव लावून घ्यावयाचे व एक वर्षाच्या पिक पाहणीचा 7/12 जोडून दिवाणी न्यायालयातून जमीन मालकाला जमीनीत यायला मनाई आदेश आणावयाचे व त्यानंतर काही दिवसांनी कलम-32 (ओ) नुसार कूळ असल्याचा दावा करावयाचा अशाप्रकारे वहिवाटदार व्यक्ती कूळ असल्याचा दावा सर्वसाधारणपणे करतात.\nशेती विषय��� माहिती » वारसाच्या नोंदी.\nएखादा खातेदार मयत झाल्यानंतर त्याच्या वारसांची नांवे जमीनीला लावण्याबाबत एक स्वतंत्र गावनमुना तलाठयाकडे ठेवला जातो. त्यास नमुना 6 क - वारसा प्रकरणाची नोंदवही असे नांव आहे. ही नोंदवही पुढील नमुन्यामध्ये ठेवला जाते.\nगाव : तालुका : जिल्हा :\nमृत भोगवटादाराचे किंवा इतर अधिकार धारकांचे नांव.\nमृत्यूचा दिनांक किंवा अदमासे दिनांक.\nगाव नमुना आठ-अ मधील जुने खाते क्र.\nस्तंभ(5) मधील वारसा-पैकी प्रत्यक्ष कब्जा असलेल्या वारसांची नांवे.\nभोगवटादार म्हणून आणि/ किंवा इतर अधिकाराच्या स्तंभामध्ये कोणाची नोंद करावी यासंबंधीचा तहसील-दाराचा आदेश.\nनिर्णय संनिविष्ट असलेली गाव नमुना सहा मधील नोंद.\nवरील नोंदवहीमध्ये खालील पध्दतीने नोंद केली जाते.\n(1) रकाना क्र.1 : गावामध्ये मयत झालेले जे खातेदार आहेत व ज्यांचे मयत झाल्याचे वर्दी अर्ज प्राप्त झाले आहेत, अशा अर्जांचा पुढचा अनुक्रमांक या रकान्याखाली लिहीला जातो.\n(2) रकाना-2 : जो मयत खातेदार आहे त्याचे नांव या रकान्यामध्ये नमुद केले जाते.\n(3) रकाना-3 : या रकान्यामध्ये मयत खातेदाराच्या मृत्यूचा दिनांक लिहीला जातो.\n(4) रकाना-4 : मयत झालेल्या खातेदाराच्या नावे, गावात एकूण किती जमीन आहे, ती दर्शविणार्‍या 8-अ उतार्‍यावरील खातेक्रमांक या रकान्यामध्ये लिहीला जातो.\n(5) रकाना-5 : या रकान्यामध्ये मयत खातेदाराचे आपण कायदेशीर वारस आहोत असा दावा करणार्‍या वारसांची नांवे लिहीली जातात.\n(6) रकाना-6 : रकाना-5 पैकी ज्या वारसांच्या ताब्यात प्रत्यक्षरित्या जी जमीन आहे त्या वारसांची नांवे या रकान्यात नमुद केली जातात.\n(7) रकाना-7 : प्रत्यक्षात कोणत्या वारसांची नांवे 7/12 ला लावली गेली पाहिजेत, या संदर्भात स्थानिक चौकशी करुन तहसिलदार किंवा मंडळ अधिकारी निर्णय देतात. असा निर्णय संक्षिप्तरित्या रकाना क्र.7 मध्ये लिहीला जातो.\n(8) रकाना-8 : एकदा वारस ठराव मंजूर करुन कोणाचे नांव लावावे असे निश्चित केले की, त्यानंतर फेरफार रजिस्टरला वारस नोंद लिहीली जाते. त्यामुळे फेर फार रजिस्टरच्या पुढचा अनुक्रमांक रकाना-8 मध्ये लिहीला जातो\nनोंदी करण्याच्या कार्यपध्दती :\nएकदा खातेदार मयत झाल्यानंतर त्याच्या वारसांनी 3 महिन्याच्या आंत सर्व वारसांची नांवे नमुद करुन तलाठयाकडे वर्दी अर्ज देणे अपेक्षित आहे. या अर्जामध्ये त्याने, खातेदा�� किती तारखेला मयत झाला, त्यांच्या नावावर गावातील कोणकोणत्या गटातील किती क्षेत्र होते, मयत खातेदारास आपण किती जण वारस आहोत याची माहिती दिली पाहिजे. त्याचप्रमाणे अर्जासोबत मयत झालेल्या खातेदाराचा मृत्यूचा दाखला, त्याच्या नावावरील जमीन दर्शविणारा 8-अ चा उतारा तसेच सर्व वारसांचे पत्ते आणि शपथेवरील प्रतिज्ञापत्र सादर केले पाहिजे. वर्दी अर्जामध्ये मूळ खातेदाराशी आपले काय नाते आहे व वारस म्हणून दावा करणार्‍या प्रत्येक व्यक्तीचे कोणते नाते आहे हे नमुद करणे आवश्यक आहे.\nवर्दी अर्ज जेवढा सुस्पष्ट नातेसंबंध दर्शविणारा असेल त्या आधारे वारस व त्याचे अधिकार अधिक चांगल्या तर्‍हेने समजण्यास मदत होते. उदा. एका मयत खातेदारास 3 मुले असतील व थोरला मुलगा जर वडीलांच्या अगोदरच मयत झाला असेल तर त्याची माहिती वर्दी अर्जात असली पाहिजे. अन्यथा वडीलांच्या अगोदर मयत झालेल्या थोरल्या मुलाची सर्व मुले व मुली आणि इतर दोन मुले यांची नांवे अनुक्रमाने 1, 2, 3, 4, 5, 6 अशी नोंदविली जातील व काही दिवसांनी त्यांच्यामध्ये जमीनीचा हिस्सा किती आहे यावरुन वाद सुरु होऊ शकतात.\nअसे वर्दी अर्ज तलाठयास दिल्यानंतर वर नमुद केलेल्या वारस रजिस्टरमध्ये सर्वप्रथम माहिती भरली जाते व सर्व वारसांना बोलावून, सरपंच, पोलीस पाटील किंवा अन्य प्रतिष्ठीत व्यक्तींना विचारणा करुन खरोखर अर्जात नमुद केलेल्या व्यक्ती वारस आहेत काय याची खात्री केली जाते व तसे आदेश दिले जातात.\nजमीनीच्या किंमती वाढलेल्या असल्यामुळे किंवा अंतर्गत वाद असल्यामुळे किंवा अनेक वेळा सावत्र भाऊ-बहीण यांच्या हक्कांचे प्रश्न असल्यामुळे लोक काही वारसांची नांवे लपवून ठेवतात किंवा देत नाहीत. अशा वेळी स्थानिक चौकशी केल्यावर मयत खातेदाराला एकापेक्षा जास्त पत्नी आहेत काय, त्यांची मुले आहेत काय, किंवा भाऊ आहेत काय, त्यांचे हक्क आहेत काय, या गोष्टी समजू शकतात.\nवारस रजिस्टरमध्ये वारस ठराव मंजूर केल्यानंतर फेरफार रजिस्टरला नोंद लिहीली जाते व त्यानंतर नव्याने सर्व संबंधीतांना नोटीस दिली जाते. त्यानंतर किमान 15 दिवसानंतर या फेरफार नोंदीबाबत कायदेशीर आदेश पारित करुन नोंद प्रमाणित केली जाते किंवा रद्द केली जाते.\nनोंदी कोणत्या कायद्यानुसार होतात\nखातेदारांच्या मनामध्ये वारसाची नांवे कशी लागतात व त्यांचा प्रत्ये���ाचा हिस्सा कसा ठरविला जातो याबाबत मोठया प्रमाणावर संभ्रम आहे. मयत खातेदाराला फक्त मुलेच असतील तर जमीन कोणाच्या नावावर होते, किंवा दोन सावत्र मुले असतील तर कोणाला किती जमीन मिळते, किंवा मुलगे, मुली नसतील तर अशा जमीनीचा मालक कसा ठरतो, किंवा जमीन आईच्या वारसांना मिळते की वडीलांच्या वारसांना मिळते याबाबत नाना शंका असतात.\nवारसांच्या नोंदी या त्या त्या धर्माच्या, व्यक्तींच्या वैयक्तीक कायद्यानुसार होतात. म्हणजेच हिंदू व्यक्तीच्या बाबतीत हिंदू वारसा कायद्यानुसार होतात तर मुस्लीम व्यक्ती खातेदारांच्या बाबतीत मुस्लीम कायद्यानुसार होतात. हिंदू पुरुष व स्त्री मरण पावल्यास त्यांच्या स्थावर व जंगम मालमत्तेची वाटणी कायदेशीर वारसांना कशी होते हे हिंदू वारसा कायदा 1956 मध्ये सांगितले आहे. या कायद्यातील हिंदू या शब्दाच्या व्याख्येत बुध्द, शीख व जैन यांचा समावेश होतो.\nहे लक्षात ठेवा :\n1. वारसांमधील वाद हे मुख्यत:, एखादी व्यक्ती वारस आहे किंवा नाही आणि तिच्या नावावर जमीन करावयाची किंवा नाही या दोन महत्वाच्या प्रश्नामुळे निर्माण होतात. विशेषत: पुर्वीच झालेले खाजगी वाटप किंवा पाईपलाईनचा खर्च लग्नामध्ये मुलींवर केलेला खर्च अशा सामाजिक गोष्टींचा आधार घेऊन लोक इतरांचे वारसा हक्क टाळण्याचा प्रयत्न करतात आणि त्यातूनच वाद निर्माण होतात. उदा. एका शेतकरी खातेदाराच्या नावावर 30 एकर जमीन होती व त्यास 3 मुले वारस आहेत. त्या शेतकर्‍याच्या मृत्यूनंतर थोरल्या मुलाने तलाठयाकडे अर्ज देतांना केवळ दोघांचीच नांवे नमुद करुन वारस नोंद लावण्याची विनंती केली. स्थानिक चौकशीमध्ये त्यांना आणखी एक भाऊ असल्याचे निदर्शनास आले. त्याचे नांव लावायला मात्र त्या दोघांनी लेखी आक्षेप घेतला. परंतु हा आक्षेप तो आमचा भाऊ नाही असा नव्हता तर, त्याच्या शिक्षणासाठी आतापर्यंत लाखो रुपये खर्च झालेला असून, शिवाय मुलीच्या लग्नासाठी सुध्दा तो पैसे देत नाही असे लेखी जबाबात पहिल्या दोन मुलांनी सांगितले. याचा अर्थ असा की, तिसरा मुलगा हा पुर्णपणे कायदेशीर वारस आहे, परंतु त्याच्या नावावर मात्र 1/3 हिस्सा करावयाचा नाही. सामाजिक प्रश्न आणि कायदेशीर तरतुद याची गल्लत झाल्यामुळे अशा प्रकरणात जमीनीचे वाद निर्माण होतात. कायद्याची भूमिका मात्र स्पष्टपणे मयत व्यक्तिला किती वारस आ��ेत व त्या सर्वांची नांवे लावली पाहीजेत अशाच प्रकारची आहे.\n2. स्वकष्टार्जित मिळकत व एकत्र कुटूंबाची मिळकत यामध्ये हिंदू कायद्याने वेगवेगळया तरतुदी केल्या आहेत.\n3. एखाद्या हिंदू पुरुषाचे निधन झाले तर, स्वकष्टार्जित मिळकतीच्या बाबतीत जमीन ही सर्वप्रथम त्याचे मुलगे, मुली, विधवा बायको आणि आई यांना मिळते. या कायदेशीर वारसदारामध्ये मयत खातेदाराच्या वडिलांना स्थान नाही.\n4. वडीलांच्या अगोदरच निधन पावलेल्या मुलाच्या किंवा मुलीच्या सर्व वारसांना मिळून एक वाटा मिळतो.\n5. दुसरे किंवा तिसरे लग्न झालेल्या माणसाच्या बाबतीत पत्नीला हक्क मिळत नसलातरी त्याला झालेल्या मुलांना मात्र मालमत्तेमध्ये हिस्सा मिळतो.\nशेती विषयक माहिती » खरेदीच्या नोंदी.\nजमीनीची खरेदी व विक्री हा दोन पक्षकारांमधील साधासरळ व्यवहार न राहता अनेक वेळा तो विविध कायदेशीर तरतुदींमुळे किंवा लोकांच्या प्रवृत्तीमुळे तेवढा सरळ व्यवहार ठरत नाही. किंबहुना शेतकर्‍यांमधील दाव्यामुळे सरळपणे न झालेल्या खरेदी-विक्री व्यवहाराचे प्रमाण फार मोठे आहे. उदा. एखादा शेतकरी मुलीच्या लग्नासाठी दुसर्‍याकडून हातउसने पैसे घेतो. पीक आल्यानंतर पैसे फेडण्याची बोली असते. काहीतरी अडचण येते किंवा पिकाची अपेक्षित किंमत येत नाही आणि त्यामुळे दिलेला शब्द मोडला जातो. मग दुसरा शेतकरी \"तुझ्याच्याने पैसे फिटायचे नाहीत\" असे म्हणतो. गावातील प्रतिष्ठींतांबरोबर बैठका होतात, उधार दिलेले पैसे वेळेवर परत येत नाहीत असे लक्षात आल्यावर जमीन लिहून घेण्याचे ठरते व त्यामुळे अनिच्छेने कां होईना पैसे उसने घेणार्‍या शेतकर्‍याला साठेखत किंवा खरेदी खत करुन द्यावे लागते. नंतर नोंद होतांना मात्र नोंदणी विरुध्द तक्रार केली जाते किंवा ताबा देतांना भांडणे सुरु होतात. अशा प्रकरणात खरोखर व मनापासुन जमीनीचे खरेदी खत झालेले नसते. परंतु कायदेशीररित्या जमीनीचा व्यवहार पूर्ण झालेला असतो. प्रत्येक वेळी हेच कारण असेल तर असे नाही. कधीकधी राजकीय किंवा सामाजिक कारणावरुन जमीनीचे व्यवहार नोंदवितांना अडवणूक केली जाते.\nखरेदी-विक्रीच्या व्यवहारामध्ये मुलत: खालील 4 महत्वाचे घटक असतात.\n1. जमीन विक्री करणारा जमीनीचा मालक.\n2. जमीन खरेदी घेणारा खरेदीदार इसम.\n3. जमीनीमधील जमीनीची ठरलेली किंमत.\n4. जमीनीच्या खरेदीबद्दल प्रत्यक��षरित्या होणारा रजिष्टर व्यवहार.\nएवढया चारच महत्वाच्या व ठळक पैलू असणार्‍या खरेदी-विक्री व्यवहारामधून मात्र असंख्य प्रकारचे दावे उभे रहातांना आपण पहातो. या सर्व दाव्यामागे खरेपणा नसणारा माणूस उभा आहे हे निर्विवादपणे लक्षात घेतले पाहिजे. उदा. जमीन ज्यांच्या नावावर आहे तो खरेदीदार स्वत:ला मालक म्हणवतो व मालक म्हणूनच दुसर्‍याला खरेदीखत करुन देतो व त्यानंतरच त्याचा भाऊ किंवा नातेवाईक या जमीनीत हिस्सा आहे व मलाही या जमीनीचा मोबदला रक्कम मिळायला पाहिजे, असा दावा करीत दिवाणी न्यायालयात जातो व मनाई मागतो. या उदाहरणात कागदावरचा जमीन मालक एक व त्यांच्यामागे दडलेले व दावा करणारे असंख्य जमीन मालक हा एक पैलू आहे. त्यामुळे खरेदी-विक्री व्यवहार करतांना खालील प्रत्येक टप्प्यावर योग्य ती दक्षता घेतली पाहीजे.\nजमीन खरेदीपूर्वी घ्यावयाची काळजी :\nवास्तविक जमीनीचे व्यवहार करण्यापूर्वी जमीनीच्या संदर्भात खरेदीदाराने खालील मुद्यांवर खात्री केली पाहिजे.\n1. जमीनीचा चालू 7/12 उतारा.\n2. 7/12 उतार्‍याप्रमाणे प्रत्यक्ष जमीन मालकाचे नांव.\n3. 30 वर्षापासुनच्या सर्व फेरफार नोंदी तपासून किंवा त्यामागेही जाऊन साधारण 1947-1948 चे 7/12 उतारे पाहून ही जमीन या माणसाच्या नावावर कशी झाली याबाबतची खात्री.\n4. जमीनीमध्ये नांव न नोंदविलेले परंतु जमीनीत हिस्सा मागू शकतील असे काही कायदेशीर हिस्सेदार आहेत काय याची खात्री.\n5. जमीनीच्या इतर हक्कामध्ये बँकेचा किंवा अन्य वित्तीय संस्थेचा भार आहे काय\n6. जमीन प्रत्यक्ष मालकाच्याच वहिवाटीत आहे काय\n7. मालकाच्या वहिवाटीत नसल्यास प्रत्यक्ष वहिवाट करणार्‍या किंवा जमीन ताब्यात असणार्‍या व्यक्तीच्या हक्कांचे स्वरुप.\n8. इतर हक्कांमध्ये कूळ किंवा अन्य व्यक्तींचे हक्क.\n9. जमीनीच्या नावावर असलेले प्रत्यक्ष क्षेत्र व प्रत्यक्ष कब्जात असलेले क्षेत्र.\n10. 7/12 वर किंवा तोंडी सांगितल्या जात असलेल्या विहीरी व झाडे इत्यादी तपशिलाची प्रत्यक्ष खात्री.\n11. सर्वसाधारणपणे गावामध्ये अशा प्रकारच्या जमीनीचे चालू असलेले बाजारभाव.\n12. संभाव्य जमीन व्यवहारामुळे प्रस्थापीत असलेल्या कोणत्याही कायद्याचा भंग होतो का याची खात्री केली पाहिजे. तुकडेबंदी कायदा, पुनर्वसन कायदा, भूसंपादन कायदा, नागरी कमाल जमीन धारणा कायदा इत्यादींचा त्यांत समावेश होतो.\nज���ीन खरेदी व्यवहार नोंदवितांना घ्यावयाची काळजी :\nजमीनीचे व्यवहार एकदा तोंडी किंवा चर्चेने ठरल्यानंतर खालील बाबतीत काळजी घेतली पाहिजे.\n1. जमीनीची नोंदणी रजिष्टर पध्दतीनेच केली पाहिजे. 5 रुपये, 10 रुपये किंवा अन्य प्रकारच्या स्टॅम्प पेपर घेवून त्यामध्ये केवळ सहया केल्यामुळे व्यवहार पूर्ण होऊ शकत नाही. भारतीय नोंदणी कायद्यानुसार 100 रुपयापेक्षा जास्त किंमत असलेल्या मिळकतीच्या बाबतीत व्यवहार हा रजिष्टर असला पाहिजे.\n2. खरेदीखतात प्रत्यक्ष लिहीण्याच्या मजकूराचे स्वरुप : माहितगार व्यक्तीकडून किंवा वकिलामार्फत व्यवहाराचे स्वरुप लिहीले गेले पाहिजे. यामध्ये पुढील अनेक वर्षाचा विचार करुन खरेदीखतात कोणकोणत्या बाबींचा उल्लेख गेला आहे व विशेषत: पुन्हा वाद निर्माण होऊ शकतील काय, अशा काही बाबी आहेत काय हे तपासले पाहिजे. उदा. समाईक विहीरीतील हिस्सा,पाण्याच्या पाळया, फळझाडामधील हिस्से, बांधावरील झाडे व जमीनीवरील झाडे याचा स्पष्ट उल्लेख, शेत किंवा घराच्या किंमती इत्यादीचा स्पष्ट उल्लेख असला पाहिजे.\n3. प्रत्यक्ष जमीनीची रक्कम कशा पध्दतीने दिली जाणार आहे हे ठरवून त्याप्रमाणे व्यवहार केला पाहिजे आणि, त्याचा उल्लेख खरेदीखतात असला पाहिजे.\n4. रजिस्ट्रेशनच्या वेळेचे साक्षीदार हे प्रतिष्ठिीत व आपला शब्द न बदलणारे असले पाहिजेत.\n5. रजिस्ट्रेशनसाठी आवश्यक असणारे व शासनाच्या नियमानुसार देय असणारी स्टॅम्प डयुटी व रजिस्ट्रेशन फी याची खात्री केली पाहिजे.\n6. खरेदी व्यवहार करतांना ओळख पटवणारी व्यक्ती व खरेदी दस्तावर स्वाक्षरी करणारी जी व्यक्ती आहे ती प्रतिष्ठित असली पाहिजे.\n7. आवश्यक तेव्हा आयकर खात्याचे प्रमाणपत्र घेतले पाहिजे.\nजमीन खरेदीनंतर खातेदाराने घ्यावयाची काळजी :\n1. ज्या महिन्यात जमीनीचा व्यवहार नोंदविला गेला आहे, त्या पुढील महिन्याच्या 5 तारखेपर्यंत अशा व्यवहारांची यादी सब रजिस्ट्रार कार्यालयाकडून तहसिलदारामार्फत तलाठयाकडे पाठविली जाते. त्यामुळे साधारणपणे पुढील महिन्याच्या 10 तारेखनंतर या व्यवहाराची सूची तलाठयाकडे प्राप्त होते. त्या दरम्यान तलाठयाकडे सूची-2 ची माहिती आली आहे काय याची खात्री करावी. अन्यथा वर्दी अर्ज व त्यासोबत रजिष्टर खरेदीखताची प्रत जोडून तलाठयाकडे अर्ज द्यावा.\n2. जमीन विक्री करणार्‍या सर्व जमीन मालकांचे पत्ते एका कोर्‍या कागदावर लिहून ते वर्दी अर्जासोबत जोडावेत. त्याचप्रमाणे खरेदी घेतलेल्या जमीनीचे घेतलेले 7/12 व 8-अ चे उतारे जोडावेत.\n3. वर्दी अर्ज किंवा सूचीवरुन फेरफार नोंद गाव दप्तरी लिहीली जाते व त्यानंतर फेरफाराची नोटीस संबंधीतांना दिली जाते. फेरफाराची नोटीस ही सर्व हितसंबंधी व्यक्तींना पाठविली जाते. खरेदीदाराने स्वत: जावून ही नोटीस प्राप्त करुन घेणे त्याच्या हिताचे आहे.\n4. नोटीसच्या तारखेनंतर 15 दिवसाच्या आंत हितसंबंधी व्यक्ती या फेरफार नोंदीबाबत हरकत घेऊ शकतात. अशा काळात मूळ जमीन मालकाने नोंद करण्यास हरकत नसल्याचे पत्र पाठविले किंवा नाही याची खात्री केली पाहिजे.\n5. फेरफार नोंदीची नोटीस मिळाल्यानंतर या नोटीसमधील प्रत्येक तपशिल बरोबर आहे किंवा नाही याची खातेदाराने काळजी घेतली पाहिजे. विशेषत: खरेदीचा दिनांक, दस्त क्रमांक, सर्व व्यक्तींची नांवे, खरेदी घेतलेल्या जमीनीचे गट नंबर, त्याचे क्षेत्र, आकार यांचा अचूक उल्लेख फेरफार नोंदीमध्ये आहे काय\n6. जमीन खरेदी घेतल्यानंतर जमीन विकणार्‍या मूळ मालकाला नोंदीमध्ये फारशी उत्सुकता रहात नाही. कारण तो जमीनीचा पूर्ण मोबदला घेवून बसलेला असतो. अशावेळी काही गोष्टींचा उल्लेख जर नोंदीमध्ये राहून गेला तर तो उल्लेख राहिला आहे याची काळजी खरेदी घेणार्‍या व्यक्तीने केली पाहजे. विशेषत: क्षेत्र, गट नंबर, विहीरीचे हिस्से, झाडांचे हिस्से इत्यादींचा तपशिल अचूकपणे नोंदीत लिहीला गेल्याची खात्री करावी.\n7. अशा प्रकारे फेरफार नोंद लिहून त्यानंतर किमान 15 दिवसाची नोटीस देवून झाल्यानंतर व कोणाचीही हरकत आली नाहीतर मंडळ अधिकारी ही नोंद प्रमाणित करतात. नोंद प्रमाणित केल्याबद्दल दोन ओळींचा स्पष्ट आदेश फेरफार नोंदीच्या शेवटच्या रकान्यामध्ये केला जातो. त्यामध्ये साधारणपणे खालील प्रकारचा मजकूर असतो.\nउदा. (1) नोंदणीकृत खरेदीखतावरुन पडताळून पाहिले.\nसंबंधितांना नोटीस रुजू. हरकत नाही. नोंद प्रमाणित.\n(2) संबंधीतांना नोटीस बजावली. या व्यवहारामुळे पुनर्वसन\nकायद्याचा भंग होतो. त्यामुळे नोंद रद्द करण्यांत येत आहे.\n8. फेरफार नोंद प्रमाणित केल्यानंतर लगेचच 7/12 वर या नोंदीचा अंमल दिला जातो व 7/12 वरील नांवे दुरुस्त केली जातात. त्यानंतर दुरुस्त झालेले 7/12 व 8-अ चे उतारे प्राप्त करुन घेवून खरेदीदार व्यक्तीने आपल्या स���ग्रही ठेवले पाहिजेत.\nहे लक्षात ठेवा :\n1. खरेदीच्या नोंदीमध्ये नोंदणीबद्दल वाद झाला तर तो महसूल अधिकार्‍यापुढे चालतो परंतु मुळातच जमीनीची मालकी आहे किंवा नाही असा वाद निर्माण झाल्यास असा वाद दिवाणी न्यायालयापुढे चालतो.\n2. शक्यतो थेट जमीन मालकाशी व्यवहार करावेत.\n3. मध्यस्थांमार्फत मुखत्यारपत्राच्या आधारे व्यवहार होत असतीेल तर मूळ जमीन मालकाकडेदेखील विचारणा करुन खात्री केली पाहिजे व मुखत्यारपत्र अस्तित्वात असल्याबाबत सुध्दा खात्री केली पाहिजे.\n4. जमीन ताब्यात जरी लगेच मिळाली असलीतरी खरेदीची नोंद सुध्दा लगेचच होईल असे पाहिले पाहिजे. उशिरा नोंदी झाल्यामुळे प्रकरणाची गुंतागुंत वाढू शकते.\n5. अर्धवट व्यवहार करणे टाळले पाहिजे व एकाच वेळी पूर्ण व्यवहार करुन तो नोंदविला गेला पाहिजे.\nशेती विषयक माहिती » महसूली दाव्यातील कार्यपध्दती.\nसंपूर्ण महसूली कामकाजावर तालुका पातळीवर नियंत्रण ठेवणारा अधिकारी म्हणून तसेच शासनाच्या विविध खात्यांमध्ये समन्वय राखणारा अधिकारी म्हणूनदेखील तहसिलदाराचा शेकर्‍यांच्या दैनंदिन जीवनाशी अतिशय घनिष्ठ संबंध आहे. शेतकर्‍याचे जमीनीबाबतचे कामकाज ज्या मंडळ अधिकारी व तलाठयाकडे चालते, त्याच्यावर थेट नियंत्रण करण्याचे काम देखील तहसिलदार करतात. हे काम पार पाठण्यासाठी वेगवेगळया कायद्याच्या तरतुदीनुसार तहसिलदारांना अधिकार देण्यांत आलेले आहेत. तहसिलदारांकडून होणार्‍या ज्या महत्वाच्या कामांशी शेतकर्‍यांचा दैनंदिन संबंध आहे अशी विविध प्रकारची कर्तव्ये व त्या संदर्भात शेतकर्‍यांनी घ्यावयाची दक्षता याबाबतची माहिती खालीलप्रमाणे आहे.\nतालुक्यातील सर्व महसूल यंत्रणेवर नियंत्रण ठेवणे.\nतलाठी, मंडळ अधिकारी, तहसिल कार्यालयातील स्टाफ, कोतवाल, पोलीस पाटील किंवा तालुक्यातील महसूल अधिकार्‍यांच्या कामकाजाबाबत तक्रार असेल तर त्याबाबतची दाद तहसिलदार यांचेकडे मागता येईल.\nशासनाकडून प्राप्त झालेल्या सर्व महसूली प्रकरणांवर जिल्हाधिकारी यांना अहवाल पाठविणे.\nमंत्रालय, विभागीय आयुक्त किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात केलेल्या सर्व महसूल विषयक अर्जांची प्राथमिक चौकशी ही ज्या गावी जमीन आहे त्या गावामध्ये तलाठी किंवा मंडळ अधिकारी यांचेमार्फत केली जाते. अशी प्रकरणे स्थानिक चौकशीसाठी व वस्तुस्थिती काय आहे हे पाहण्यासाठी तहसिलदारामार्फत पाठविली जातात व त्यावरील अहवालदेखील तहसिल कार्यालयामार्फत पाठविला जातो. अशा प्रकरणांची चौकशी ही तहसिल कार्यालयात केली पाहिजे.\nटंचाई काळात टॅकरने व्यवस्थित पाणी पुरवठा होतो कां याची खात्री करणे.\nटंचाईच्या काळात टॅकरने पाणी पुरवठा करणे व खाजगी विहिरी अधिगृहीत करणे याचे अधिकार तहसिलदारांना आहेत. ही बाब विचारात घेऊन या संदर्भात काही तक्रार असेल तर ती तहसिलदाराकडे केली पाहिजे.\nनैसर्गिेक आपत्तीमध्ये 24 तासात मदत करणे.\nगावात होणार्‍या आकस्मिक जळीत, अतिवृष्टी, भूकंप किवां अन्य नैसर्गिक आपत्तीप्रसंगी घरांची, पिकांची, जनावरांची व वित्त हानी झाल्यास आपत्कालीन मदत त्वरेने देण्याबाबतचे अधिकार तहसिलदार यांना आहेत. शासनाचे या संदर्भातील सर्वसाधारण आदेश विचारात घेऊन तहसिलदार अशी मदत करतात. त्यामध्ये मुख्यत: उघडयावर संसार आला असेल तर 15 दिवस पुरेल एवढे धान्य व दैनंदिन खर्चापोटी रक्कम अशी मदत केली जाते. ही मदत लगेच मिळण्यासाठी तहसिलदारांशी संपर्क साधला पाहिजे.\nगावठाण वाढीचे प्रकरण तयार करुन प्रांत अधिकारी यांना सादर करणे.\nअस्तित्वात असलेले गावठाण कमी पडत असेल तर गावठाणा शेजारील सुयोग्य जमीन निवडून ग्रामपंचायतीचा ठराव करुन याबाबतचा सविस्तर प्रस्ताव गावपातळीवरुन तहसिलदारांना पाठविला गेला तर गावठाण वाढीची प्रक्रिया सुरु होऊ शकते. त्यामुळे गावातील व्यक्तींचा राहण्याचा प्रश्न दूर होऊ शकतो. सरकारी जमीन उपलब्ध नसल्यास खाजगी जमीन संपादन करुन देखील गावठाण वाढ होऊ शकते.\nरोजगार हमीच्या कामांची अचानक तपासणी करणे, मजूरांना काम पुरविणे व मजूरांना वेळेवर पगार दिला जाईल याची दक्षता घेणे.\nरोजगार हमी योजनेचे तालुका पातळीवरील संनियंत्रण तहसिलदाराकडे असल्यामुळे वेळेवर मजूरांचे पगार होण्यासाठी, नव्याने काम मिळण्यासाठी किंवा अन्य कोणत्याही तक्रारींच्या संदर्भात तहसिलदारांशी संपर्क साधला पाहिजे.\nइतर जमीन मालकांच्या जमीनीतून पाईपलाईन अगर पाण्याचे पाट नेण्यासाठी परवानगी देणे.\nशेत जमीन बागायत करण्यासाठी असंख्य शेतकरी आता लांबवरुन पाईप लाईन किंवा पाटाद्बारे पाणी आणतात. बर्‍याच वेळा पाट/पाईप लाईन ज्यांच्या शेतातून जाणार आहे असे शेतकरी अडवणूक करतांना दिसतात. अशा वेळी महाराष्ट्र जमीन महसूल कायदा 1966 च्या कलम 49 नुसार दुसर्‍याच्या मालकीच्या जमीनीतून पाईपलाईन नेण्यासाठी परवानगी देण्याचे अधिकार तहसिलदार यांना आहेत.\nशासनाकडे असलेल्या जमीनीवर झालेले अतिक्रमण दूर करणे व संबंधितांवर कारवाई करणे.\nसरकारी जमीनीवर अतिक्रमण होऊ नये याची दक्षता घेण्यासाठी तहसलिदार यांना पुरेसे व वाजवी अधिकार प्रदान करण्यांत आले आहेत. अशाप्रकारे सरकारी जमीनीवर कोणी अतिक्रमण केले असल्यास कारवाई करण्याचे अधिकार तहसिलदारांना आहेत.\nबिगर शेती परवानगी देणे.\nशहरीकरण विचारात घेऊन तालुक्यातील काही गावांमधील बिगर शेती परवानगी देण्याचे अधिकार तहसिलदार यांना आहेत. असे अधिकार ज्या गावांबाबत तहसिलदारांकडे आहेत. त्याबाबत तहसिलदारांकडे अर्ज करुन खातेदारांना बिगर शेती परवानगी मिळवता येईल.\nखाणी व खनिजे यावरील शासनाच्या हक्कांबाबत जागरुक राहणे.\nवाळू किंवा दगडांच्या खाणी किंवा माती यासाठी शासनाची रॉयल्टी भरुन गौण खनिजे वापरण्यासाबाबत योग्य ती परवानगी तहसिलदार यांचेकडे अर्ज करुन खातेदारांना मिळवता येईल.\nजेथे नदी, नाले अधिसूचित नाहीत म्हणजेच पाटबंधारे विभागाकडून जेथे परवानगी दिली जात नाही अशा छोटया नदी, नाल्यांमधून पाणी उचलण्यासाठी परवानगी देणारा पाणी परवाना तहसिलदार यांचेकडून दिला जातो. या संदर्भात शेतकर्‍यांना तहसिलदांराकडे अर्ज करता येईल.\nजमीन महसूलाची वसूली व अन्य शासकीय वसूली संदर्भात कार्यवाही करणे.\nखातेदाराकडून जमीन महसूलाच्या वसूली बरोबरच अन्य प्रकारची शासकीय देणी असल्यास अशा रकमेची वसूली अंतिमत: तहसिलदारामार्फत केली जाते. अशा रकमेची आकारणी किंवा दंड किंवा व्याजाच्या रकमेबाबत काही तक्रार असल्यास त्यासाठी तहसिलदार यांचेकडे दाद मागितली जाते.\nजमीनीचे खातेदारांमधील वाटप करण्याचे अधिकार तहसिलदारांना आहेत.\nखातेदाराच्या मालकीच्या जमीनीचे खाते वाटप हे आपआपसात ठरविल्याप्रमाणे थेट रजिस्ट्रेशन तहसिलदार किंवा यांचेमार्फत देखील करता येते. जर खातेदारांची हिश्शेवारी निश्चित असेल तर एका किंवा सर्व खातेदारांच्या अर्जावरुन तहसिलदार जमीनीचे वाटप करु शकतात. फक्त जमीनीच्या मालकी हक्कांबाबत प्रश्न निर्माण झाला तरच अशा प्रकरणीचे दावे दिवाणी न्यायालयात चालतात.\nदिवाणी न्यायालयाने निकाल दिल्यानंतरसुध्दा प्रत्यक्ष जमीनीचे वाटप व वाटपाबाबतचा ताबा देण्याची कार्यवाही तहसिलदारामार्फत केली जाते. त्यामुळे शेतकर्‍यांनी वाटपामध्ये येणारा हिस्सा,वाटयाला येणारे गट किंवा त्यातील बाजू, विहिरी व फळझाडे यांचेमधील हक्क याची योग्य ती दक्षता घेत जमीन वाटपाचे कायदेशीर हक्क मिळवण्यासाठी तहसिलदार यांच्यापुढे प्रकरण चालवले पाहिजे.\nजमीनीच्या हद्दीवरुन रस्ता देणे.\nएखाद्या शेत जमीनीत जाण्यासाठी जर खातेदारास रस्ता उपलब्ध नसेल तर शेजारच्या जमीनीच्या बांधावरुन जाणारा व शेजार्‍याचे कमीतकमी नुकसान करणारा वाजवी रस्ता मागण्याचा शेतकर्‍यांना हक्क आहे व तो देण्याबाबत महाराष्ट्र जमीन महसूल कायदा 1966 कलम-143 अन्वये तहसिलदार आदेश देऊ शकतात.\nअस्तित्वात असलेला रस्ता अडविला गेल्यास कार्यवाही करण्यास तहसिलदारांना अधिकार आहेत.\nअसितत्वात असलेला रस्ता अचानक अडथळा निर्माण करुन, नांगरुन टाकून किंवा अन्य कोणत्याही पध्दतीने अडविला गेला तर 8 दिवसांच्या आत असा रस्ता खुला करुन मिळण्यासाठी मामलेदार कोर्ट ऍक्ट 1905 कलम-5 अन्वये तहसिलदार यांचेकड दाद मागितली पाहिजे.\nतलाठयाकडून होणार्‍या सर्व कामकाजावर नियंत्रण ठेवणे.\nतालुक्यातील कोणत्याही खातेदाराला त्याने संपादन केलेल्या हक्कांबाबत, वारसाने किंवा वाटपाने होणार्‍या हक्क संपादनाबाबत किंवा वेळेवर न होणार्‍या नोंदीबाबत तक्रार असेल तर त्याने तहसिलदार यांचेकडे दाद मागितली पाहिजे.\nजमीनीच्या बाबतीत एखादी व्यकती कूळ आहे किंवा नाही असा वाद निर्माण झाल्यास कूळ कायद्याच्या कलम 70 ब नुसार कूळ हक्क ठरविण्यासाठी तहसिलदार यांचेकडे केस चालविली जाते. त्यामुळे खातेदाराने अन्य कोणत्याही अधिकार्‍याकडे प्रशासकीय अर्ज करुन वेळ घालविण्यापेक्षा कूळ हक्क ठरविण्यासाठी थेट तहसिलदार यांचेकडेच सविस्तर कायदेशीर अर्ज केला पाहिजे.\nपिक पाहणीच्या केसेस चालविणे.\nदरवर्षी खरीप व रब्बी हंगामात जमीनीत घेण्यात आलेल्या पिकांची नोंद 7/12 वर केली जाते. पिक कोणी घेतले आहे याबाबत जर काही वाद असेल तर पिक पाहणीच्या केसेस तहसिलदार यांच्यापुढे चालतात. जमीनीचा मालक व पिक कसणारी व्यक्ती यांच्यामध्ये चालणार्‍या दाव्यांचा निकाल तहसिलदार देतात.\nजमीनीच्या जुन्या रेकॉर्डमध्ये काही चूक झाली असेल तर ती दुरुस्त करण्याचा अधिकार तहसिलदार यांना असतो.\nगाव दप्तरी जमीनीच्या बाबत जर लेखनिकी स्वरुपाची चूक झाली असेल तर अशी चूक दुरुस्त करण्यासाठी अशा चूकीच्या विरोधात अपिल किंवा फेर तपासणी अर्ज न करता थेट तहसिलदारांकडे अर्ज करुन ती चूक दुरुस्त करुन घेता येईल.\nचॅप्टर केसेस चालविण्याचे अधिकार तहसिलदार यांना तालुका दंडाधिकारी म्हणून आहेत.\nशेत जमीनीच्या विविध कारणांमुळे जेव्हा भांडणे होतात त्या वेळी त्यांचेविरुध्द चॅप्टर केसेस म्हणून कारवाई केली जाते . अशी कारवाई ही प्रतिबंधात्मक असते व त्यामुळे पुढील मोठी घटना घडू नये असा उद्देश असतो. अशा प्रकरणी तहसिलदार यांचेकडे केस चालतो.\nतक्रारी नोंदीवर निर्णय देणे.\nतालुक्यातील काही तक्रारी नोंदीची प्रकरणे तहसिलदार यांचेकडे सुध्दा चालतात. अशा तक्रारी नोंदीच्या सुनावणीच्या वेळी योग्य तो पुरावा देऊन आपल्या हक्कांचे खातेदारांना संरक्षण करता येईल.\nतालुक्यातील महसूली दप्तरातील रेर्कार्डच्या नकला देणे.\nजमीनविषयक जे रेकॉर्ड तालुक्यामध्ये ठेवले जाते, अशा रेकॉर्डमधील नकला खातेदारांना कोर्ट कामकाजासाठी किंवा अन्य कारणासाठी लागतात. अशा नकला वेळेवर मिळत नसतील तर त्यासाठी खातेदाराने तहसिलदार यांचेकडे संपर्क साधला पाहिजे.\nकूळ कायद्याची प्रकरणे चालविणे.\nकूळ कायद्यानुसार विविध कलमांखाली तहसिलदार यांना अधिकार देण्यांत आलेले आहेत. अशी सर्व प्रकरणे तहसिलदार यांचेकडे चालतात.\nफॉरेस्ट विभागाकडून परवानगी दिली जाणारी विशिष्ठ झाले वगळता अन्य झाडे तोडण्याची परवानगी तहसिलदारांकडून दिली जाते. त्यासाठी तहसिलदारांकडे अर्ज करावेत.\nसर्व सरकारी खात्यांमध्ये समन्वय ठेवण्याची जबाबदारी तहसिलदारांची आहे.\nतालुका समन्वय समिती या शासनाच्या महत्वाच्या समितीचे सचिव पद तहसिलदाराकडे असते. त्याद्बारे इतर खात्यांमध्ये समन्वय ठेवला जातो. विशिष्ठ प्रकरणी इतर खात्यांच्या कामकाजाबाबत तक्रार असल्यास तहसिलदारांकडे दाद मागता येईल.\nजमीन / मालकी हक्क / वारस विषयक हक्क काय आहेत \nएक विद्रोही कवी...नामदेव ढसाळ....\nएक विद्रोही कवी... नामदेव ढसाळ.... नामदेव लक्ष्मण ढसाळ (जन्मः फेब्रुवारी १५, इ.स. १९४९ पुणे जिल्हा) मराठी दलित साहित्यातील परिवर्तन...\n बाबासाहेबांवरील काही निवडक कवींच्या कवितांचा संग्रह केलेला आहे, कविता वाचून स्फूर्ती आली पाहिजे हाच उद्देश...\nदेव देवळात नसते, देवळात पुजाऱ्याचं पोट असते...\nदेव देवळात नसते, देवळात पुजाऱ्याचं पोट असते..... एका गावात एक नवीन मंदिर बांधण्यात आले. त्यानिमित्त गाडगेबाबांना कीर्तनासाठी बोलावण्...\n काल सायंकाळी \" फेसबुक\" या सोशल वेबसाईटवर एका मित्राच्या \"ग्रुप\" मध्ये ...\nक्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे...\nक्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे... भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात अशा अनेक व्यक्ती आहेत की, ज्यांनी मोलाची कामगिरी बजावली, परंतु ते सर्व ...\nजमीन / मालकी हक्क / वारस विषयक हक्क काय आहेत \nजमीन/ मालकी हक्क/ वारस विषयक हक्क काय आहेत जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या प्रयोजनाकरीता जे रेकॉर्डस् ठेवले जातात त्यांना भुमि अभि...\nमिलिंद प्रश्न - भाग पहिला....\"नागसेन आयुष्मान रोहनची भेट\"...\nमिलिंद प्रश्न - भाग पहिला.... \"नागसेन आयुष्मान रोहनची भेट\"... \"मिलिंदपनहो\" म्हणजेच\" मिलिंद प्रश्न\" हा...\n जग बदल घालूनी घाव सांगून गेले मला भीमराव सांगून गेले मला भीमराव गुलामगिरीच्या या चिखलात\nएक वेदनामय दुपार.....आणि सोनबा येलवे.....\nएक वेदनामय दुपार.....आणि सोनबा येलवे..... 1939-1946 च्या काळात पनवेलच्या नाक्यावर घडून गेलेली ही वेदनामय, दारुण घटना.... हा का...\n१४ आक्टोंबर - धम्मचक्र प्रवर्तन दिन....\n१४ आक्टोंबर - धम्मचक्र प्रवर्तन दिन.... डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ आक्टोंबर १९५६ रोजी नागपूर येथील दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन...\nजिवाची बाजी लावणारा मी एक बाजीगर आहे...\nमनुवादाला विळखा घालणारा मी एक अजगर आहे...\nघेतला आहे आदर्श आता शिवबाच्या तलवारीचा...\nजतिवाद्याला गाडनारा मी एक भीम टायगर आहे..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-success-story-manisha-tawlaredabhadistamarvati-23012?tid=163", "date_download": "2019-11-22T00:10:39Z", "digest": "sha1:Z5FUTNM5UMIFADIXIWQA7I7LN3G3FMDH", "length": 25852, "nlines": 166, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, success story of Manisha Tawlare,Dabha,Dist.Amarvati | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nप्रक्रियेतून साधली आर्थिक प्रगती\nप्रक्रियेतून साधली आर्थिक प्रगती\nप्रक्रियेतून साधली आर्थिक प्रगती\nरविवार, 8 सप्टेंबर 2019\nछोटीशी सुरवात आर्थिक परिवर्तनाचे निमित्त ठ���ते, याचे उदाहरण म्हणजे दाभा (ता. नांदगाव खंडेश्‍वर, जि. अमरावती) येथील मनीषा सचिन टवलारे. कृषी विज्ञान केंद्रातून प्रक्रिया उद्योगाचे प्रशिक्षण घेऊन त्यांनी विविध चवींच्या शेवया तसेच कढीपत्ता, मेथी आणि पुदिना पावडर निर्मितीला सुरवात केली. प्रक्रिया उद्योगातून त्यांनी महिला बचत गटाच्या माध्यमातून परिसरातील महिलांना रोजगारही दिला आहे.\nछोटीशी सुरवात आर्थिक परिवर्तनाचे निमित्त ठरते, याचे उदाहरण म्हणजे दाभा (ता. नांदगाव खंडेश्‍वर, जि. अमरावती) येथील मनीषा सचिन टवलारे. कृषी विज्ञान केंद्रातून प्रक्रिया उद्योगाचे प्रशिक्षण घेऊन त्यांनी विविध चवींच्या शेवया तसेच कढीपत्ता, मेथी आणि पुदिना पावडर निर्मितीला सुरवात केली. प्रक्रिया उद्योगातून त्यांनी महिला बचत गटाच्या माध्यमातून परिसरातील महिलांना रोजगारही दिला आहे.\nअमरावती शहरापासून दाभा हे गाव पंधरा किलोमीटर अंतरावर आहे. या गावामध्ये मनीषा सचिन टवलारे यांची शेती आहे. अमरावती बाजारपेठ उपलब्ध असल्याने घराजवळील वीस गुंठे शेतीमध्ये त्या पुदिना आणि भाजीपाला पिकांची लागवड करतात. उर्वरित दोन एकर कोरडवाहू शेतीमध्ये सोयाबीन लागवड असते. शेती आणि प्रक्रिया उद्योगामधील नवीन तंत्रज्ञान समजावून घेण्यासाठी टवलारे कुटुंबीय दुर्गापूर कृषी विज्ञान केंद्रात माहिती घेण्यासाठी गेले असताना गृह विज्ञान शाखेतील तज्ज्ञ डॉ. अर्चना काकडे यांनी शेवया तसेच पुदिना, भाजीपाला पावडर निर्मितीबाबत माहिती दिली. त्यानुसार प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी मनीषा टवलारे यांनी २०१० मध्ये दुर्गापूर कृषी विज्ञान केंद्रात प्रशिक्षण घेतले. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार मनीषाताईंनी मेथी पावडर, कडीपत्ता पावडर, ग्रीन मसाला पावडर (विविध पालेभाज्यांची पावडर) तयार करण्यास सुरवात केली.\nप्रक्रिया व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतल्यानंतर मनीषा टवलारे यांच्यासमोर यंत्रसामग्रीच्या खरेदीचा प्रश्न उभा होता. या दरम्यान खादी ग्रामोद्योग मार्फत गृहउद्योगासाठी वित्त पुरवठ्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी केव्हीकेशी संपर्क साधला. तांत्रिक पूर्तता केल्यानंतर खादी ग्रामोद्योगकडून दीड लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले. यातून मनीषाताईंनी यांनी दोन शेवया निर्मिती यंत्र, एक पल्व्हरायझर आणि एक पीठगिरणी ���रेदी केली. पहिल्या टप्प्यात शेवया आणि पीठ निर्मितीला सुरवात केली. या व्यवसायातील मिळकतीतून कर्ज रकमेपैकी एक लाख रुपयांचा भरणा केल्यानंतर ५० हजार रुपयांचे अनुदान खादी ग्रामोद्योगकडून मिळाले.\nविविध चवींच्या शेवया आणि पावडर निर्मिती\nदर्जेदार शेवया निर्मितीमुळे दाभा गावासह लगतच्या गावांमध्ये मनीषाताईंच्या प्रक्रिया उद्योगाची माहिती पोचली. पूर्वी मनीषाताई दहा रुपये प्रति किलो याप्रमाणे शेवया तयार करून देत होत्या. आता वाढत्या खर्चामुळे त्यांनी प्रति किलो बारा रुपये असा दर ठेवला आहे. मनीषाताई दररोज सरासरी ८० किलो शेवया तयार करतात. मनीषाताई पहिल्यांदा साध्या शेवया तयार करायच्या. परंतू हळूहळू ग्राहकांकडून आंबा, अननस आणि पालकाच्या चवीच्या शेवयांची मागणी वाढू लागली. त्यामुळे त्यांनी विविध स्वादाच्या शेवयांच्या निर्मितीबाबत माहिती घेऊन उत्पादन सुरवात केले. या शेवयांना स्थानिक बाजारपेठ तसेच राज्यभरातील प्रदर्शनातून चांगली मागणी मिळू लागली.\nएक किलो शेवया तयार करण्यासाठी सरासरी ५५ रुपयांचा खर्च होतो. विविध स्वादानुसार प्रति किलो शेवयाची विक्री ७५ ते ८० रुपयांना होते. मुंबईमध्ये यापेक्षा अधिकचा दर मिळतो. शेवयांच्या बरोबरीने पुदिना पावडर (४० ग्रॅम) ३० रुपये, मेथी पावडर (४० ग्रॅम) ३० रुपये, चहा मसाला पावडर (३० ग्रॅम) ३० रुपये आणि ग्रीन मसाला(१०० ग्रॅम) ६० रुपये या दराने विक्री केला जातो. घरच्या शेतीमध्येच पुदिना लागवड केली जाते. पुदिना वाळवून पावडर तयार केली जाते. यापुढील काळात पावडर तयार करण्यासाठी मनीषाताई सोलर ड्रायर खरेदी करणार आहेत.\nग्रीन मसाला पावडर, चहा मसाला पावडर,कढीपत्ता पावडर, पुदिना पावडर,सोया आटा, पापड, शेवया\nबचत गटाची झाली मदत\nप्रक्रिया उद्योगाची वैयक्‍तिक स्तरावर उभारणी करणाऱ्या मनीषाताईंनी पुढाकार घेत गावामध्ये कुमकूम महिला गट तयार केला. गटातील दहा महिला सुरवातीला प्रति महिना ५० रुपयांची बचत करत होत्या. परंतू अंतर्गत कर्ज वितरण किरकोळ स्वरूपात होत होते. त्यामुळे महिन्याला होणाऱ्या बचत रकमेत वाढीचा निर्णय घेण्यात आला. आता महिन्याला १०० रुपये बचत केली जाते. माहूली चोर येथील बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखेत बचत गटाचे खाते आहे. मनीषा टवलारे या कुमकूम महिला बचत गटाच्या सचिव आहेत. मनीषाताईंनी प्रक्रिया उद��योगाची उभारणी स्वनिधीतून केली असल्याने उत्पन्नातील हिश्‍श्‍याचे विभाजन केले जात नाही. परंतू उत्पादन निर्मिती आणि विक्रीसाठी महिला गटाची मदत होते. उत्पादनाच्या पॅकिंगवर कुमकूम महिला बचत गटाचा उल्लेख मनीषाताईंनी केला आहे.\nमनीषाताईंचे पती सचिन हे गावालगतच्या एका खासगी कंपनीत नोकरीला होते. त्यावेळी त्यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. दरम्यान कंपनी बंद पडल्याने हा आर्थिक स्रोतही ठप्प झाला. दैनंदिन गरजांच्या पूर्ततेसाठी लागणाऱ्या पैशाची सोय करण्याचे आव्हान उभे असताना प्रक्रिया उद्योगातून आर्थिक समस्येवर त्यांनी मात केली. प्रक्रिया उद्योगातून मिळालेल्या पैशातून त्यांनी घरही बांधले. ही भरभराट प्रक्रिया उद्योगामुळेच शक्‍य झाल्याचे मनीषाताई आत्मविश्‍वासाने सांगतात. आज त्यांचे पती सचिन हे सोयाबीन तेलाच्या विक्रीचा व्यवसाय करतात.\nकृषी विज्ञान केंद्र तसेच कृषी विभागाच्या वतीने आयोजित प्रदर्शनांमध्ये मनीषाताई शेवया तसेच विविध पावडरींची विक्री करतात. गुणवत्तेमुळे या उत्पादनांना ग्राहकांकडून चांगली मागणी आहे. याचबरोबरीने माहिती पत्रक छापून त्यांनी परिसरातील गावांमध्ये उत्पादनांची प्रसिद्धी केली आहे. त्यामुळे विविध गावांतून त्यांच्या उत्पादनांना मागणी येत असते. त्यानुसार ही उत्पादने मनीषाताई घरपोच देतात. दरवर्षी मनीषाताई अकोला, अमरावती, यवतमाळ आणि मुंबई येथील प्रदर्शनात सहभागी होतात. त्यामुळे विविध शहरांतूनही त्यांच्या उत्पादनांची मागणी वाढली आहे. मुंबईतील प्रदर्शनात सरासरी दीड ते दोन लाख रुपयांची उलाढाल होते. स्थानिक स्तरावरील प्रदर्शनाचा कालावधी एक ते तीन दिवसांचा असतो. या प्रदर्शनात ३० ते ४० हजार रुपयांची उलाढाल होत असल्याचे मनीषाताई सांगतात.\n- मनीषा टवलारे, ९६५७४७३५९२\nमहिला women अमरावती शेती व्यवसाय\nमनीषा टवलारे यांनी तयार केलेली उत्पादने.\nप्रदर्शनात विविध उत्पादनांची विक्री\nलोक-जैविपा - भर दुष्काळात उभारलेली हिरवाई\nशेतकऱ्यांचा पुढाकार अनुभवल्यावर वन विभागाच्या सहभागाने वन जमिनीच्या काही भागांवर “नैसर्गि\nईशान्यकडील राज्ये का नाकारतात महाराष्ट्राची साखर...\nकोल्हापूर : वाहतूक खर्चामुळे महाग पडत असल्याने राज्यातील साखरेला ईशान्य भागातून मागणी कमी\nजमिनीच्या सुपीकतेतील गांडुळा���चे योगदान\nजगभरामध्ये हजारो जातीची गांडुळे अस्तित्वात असून, जमिनीच्या जडणघडणीमध्ये सातत्याने कार्यरत\nजळगाव जिल्ह्यात 'येथे' सुरु झाली हमीभावाने कापूस...\nजळगाव ः खानदेशात भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) कापूस खरेदीला सुरवात केली असून, जळगाव ज\nनगर : नुकसान भरपाईसाठी एकशे पस्तीस कोटींचा निधी\nनगर : जिल्ह्यात ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसामुळे शेतीपिका\nबांबू कलाकारीतून तयार केली ओळखकला पदवीधर असलेल्या सौ. संगीता दिलीप वडे यांनी...\nहळद पावडर उद्योगात तयार केली ओळखसांगलीची बाजारपेठ हळकुंड आणि हळद पावडरीसाठी देश-...\nकोकणी मेव्यातून मिळाला आश्वासक रोजगारभंडारपुळे (जि. रत्नागिरी) येथील मोरया स्वयंसहायता...\nमसालेनिर्मितीतून संस्कृती गट झाला...ओझर्डे (ता. वाई, जि. सातारा) येथील संस्कृती महिला...\nगोधडीला मिळाली परदेशातही ओळखपुणे शहराच्या कोंढवा बुद्रुक परिसरातील अर्चना...\nकांदळवन पर्यटन, संवर्धनातून ‘स्वामिनी’...वेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग) येथील स्वामिनी महिला...\n‘निर्मिती’ची स्वयंरोजगारातून वेगळी ओळखनगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातील दुष्काळी...\nदेशी कोंबडी, अंडी विक्रीतून मिळवले...सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यातील तडवळे (...\nबाजारपेठेनुसारच पीक लागवडीचे नियोजनआष्टा (ता. वाळवा, जि. सांगली) येथील सौ. मृदुला...\nपापड उद्योगातून मिळाले शेतीला आर्थिक बळकहाटूळ (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील आशा व...\nकुक्कुटपालनातून मिळाली स्वयंपूर्णतापरिसरातील बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन वळके...\nशेतमाल प्रक्रिया उद्योगातून मिळाला...नांदेड जिल्ह्यातील बहाद्दरपुरा (ता. कंधार) येथील...\nप्रक्रियेतून साधली आर्थिक प्रगतीछोटीशी सुरवात आर्थिक परिवर्तनाचे निमित्त ठरते,...\nरेशीम शेतीने दिली आर्थिक प्रगतीची दिशाशेतमाल दरातील अस्थिरतेमुळे सातत्याने आर्थिक...\nआवळा प्रक्रिया उद्योगातून बनविली ओळखजाचकवस्ती (ता. इंदापूर, जि. पुणे) येथील सुमन...\nगोशाळेतून गवसली आर्थिक विकासाची वाटबीड शहरालगत सौ. उमा सुनील औटे यांनी मुनोत...\nपोषणमूल्ययुक्त आहारासाठी पाचशे... बालकांना सकस, पोषणमूल्ययुक्त आहार उपलब्ध...\nशेतीला मिळाली पूरक उद्योगाची साथशेतीला पूरक उद्योगाची जोड देत वर्षभर उत्पन्नाचा...\nसामूहिक शेतीतून महिला गटाने वाढवि��ी...वेहेळे (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) गावामधील...\nमहिला गटाने तयार केला चटणी, मसाल्याचा...मंगळवेढा (जि. सोलापूर) गावातील आठ महिलांनी बचत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/mumbai-breaking-news-cm-press-conference/", "date_download": "2019-11-21T23:35:58Z", "digest": "sha1:JAZFQNZVVG5ZO74UNRRKV5GXAJ67FG7A", "length": 21941, "nlines": 259, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करणार; महायुतीची दारं अजूनही उघडी - मुख्यमंत्री | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\n11 प्राथमिक आरोग्य केंद्रांना कायाकल्प पुरस्कार\nहातपाय बांधलेली नग्न अवस्थेतील तरुणी रेल्वे रूळावर आढळली\nजिल्ह्यातील ढोकी, संगमनेर नजीकच्या नाक्यावर टोलसाठी फास्टॅग प्रणाली\nअकोलेत कांदा 7000 वर\n२२ नोव्हेंबर २०१९, ई-पेपर, नाशिक\nसरसंघचालकांची वनवासी कल्याण प्रांत कार्यालयास भेट; ज्येष्ठ प्रचारक दीक्षितांच्या प्रकृतीची विचारपूस\nवॉटर बेल.. पाणी पिण्याला सुरुवात; दापूर येथे जि. प. शाळेत अनोखा उपक्रम\nत्र्यंबकेश्वर पंचायत समितीचे नशीब उजळले; गटविकास अधिकाऱ्याचा राज्यपालांच्या हस्ते गौरव\nजळगाव ई पेपर (२२ नोव्हेंबर २०१९)\nअमळनेरचा ‘नाभिक’ जागतिक प्रकाशझोतात\nअतिवृष्टीच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक आज जिल्ह्यात\nसमीक्षण – जतरा – एक उत्तम वातावरण निर्मिती\nधुळे ई पेपर (२२ नोव्हेंबर २०१९)\nधुळे ई पेपर (२१ नोव्हेंबर २०१९ )\nकबीरगंजमध्ये आठ दिवसांनंतर पाणीपुरवठा\nडॉ.एन.के.ठाकरे यांना लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड\nनंदुरबार जिल्ह्यात भाजपाला हादरा एक आमदार राजीनाम्याच्या तयारीत \nनंदुरबार ई पेपर (२२ नोव्हेंबर २०१९)\nखून प्रकरणात साक्षीदारच निघाला मारेकरी\nनंदुरबार ई पेपर (२१ नोव्हेंबर २०१९ )\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\n२२ नोव्हेंबर २०१९, ई-पेपर, नाशिक\nBreaking News Featured नाशिक मुख्य बातम्या राजकीय\nसत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करणार; महायुतीची दारं अजूनही उघडी – मुख्यमंत्री\nआज राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द करून आलो आहे, राज्यपालांच्या आदेशानुसार आपण राज्यात सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कामकाज पाहणार आहोत. गेले प��च वर्ष मला महाराष्ट्राच्या जनतेचे मला संधी दिली, मला निवडून दिले त्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो असे मुख्यमंत्री म्हणाले. ते म्हणाले अजूनही वेग गेलेली नाही, आपण सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करणार आहोत तसेच महायुतीसाठी दारं उघडी असल्याचेही त्यांनी सांगत अद्याप युती तुटली आहे हे स्पष्ट केलेले नाही.\nसर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपने १०५ जागा मिळवल्या. जे काम आम्ही केलं. त्या कामाची पावती जनतेने दिली. ज्या प्रामाणिकतेने असहकार चाललेलं .त्याप्रमाणेच सरकार चाललं अपक्षेपेक्षा जागा कमी आल्या याची खंत राहिलच असे ते म्हणाले.\nउद्धव ठाकरे यांनी, पहिल्याच पत्रकार परिषदेत सांगितले कि, सरकार बनविण्याचे सर्व मार्ग खुले आहेत. लोकांनी महायुतीला मतदान केले होत. मग असं का आमचं लोक त्याचे लोक असच नव्हतंच मुळी, आम्ही महायुतीचे सरकार तयार करू, असे सांगितले होते, परंतु गेले पंधरा दिवस ज्या प्रकारची वक्तव्य पाहायला मिळताय त्यामुळे आपल्याला धक्का बसला आहे.\nराज्यातील जनतेने कौल महायुतीला दिला आहे. विरोधी पक्षांचीदेखील तीच भूमिका आहे, की शिवसेना आणि भाजपने मिळून सत्ता स्थापन करावी. त्यामुळे आगामी काळात भाजपकडून सत्ता स्थापणेसाठी प्रयत्न केले जाणार आहेत.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद मुद्दे\n१. आताच राज्यपालांना भेटून राजीनामा सादर केला, त्यांनी तो स्वीकारला.\n२. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा, सर्व सहकारी, अधिकारी, माझ्या सोबत असलेले मित्रपक्ष आणि त्यांच्या नेत्यांचे आभार\n३. प्रमाणिकपणे पारदर्शकपणे महाराष्ट्रात काम करण्याचा प्रयत्न केला. मागील 5 वर्षातील 4 वर्ष दुष्काळाची, हे वर्ष अतिवृष्टीचं, या सर्व संकटांमध्ये शेतकऱ्यांच्या मागे उभं राहण्याचं काम आमच्या सरकारनं केलं.\n४. महायुतीला जनतेने संपूर्ण बहुमत, 160 पेक्षा जास्त जागा आम्हाला, 105 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला, लढलेल्या जागांपैकी 70 टक्के जागांवर विजय\n५. निकालाच्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी पहिल्याच पत्रकार परिषदेत सरकार बनवण्याचे सर्व मार्ग खुले असल्याचं सांगितलं होतं, तो आमच्यासाठी धक्का होता, कारण जनतेने महायुतीला मतदान केलं होतं\n६. मी पहिल्याच पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आभार मानत महायुतीचं सरकार येईल असं म्हटलं होतं\n७. : माझ्यासमोर कधीही अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रिपदाचा विषय झाला नव्हता, हे पुन्हा सांगतो\n८. अमित शाहांना विचारणा केली, तेव्हा त्यांनीही अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रिपदाची चर्चा झाली नसल्याचं सांगितलं, कोणाला खोटं पाडण्याचा प्रश्नच नव्हता, परंतु चर्चेने हा विषय मिटवता आला असता\n९. उद्धवजी ठाकरेंच्या वक्तव्याने धक्का\n१०. चर्चा आम्ही थांबवलेली नाही, दारं खुली होती, परंतु चर्चा शिवसेनेकडून बंद झाली, यात पूर्ण सत्य आहे\n११. शिवसेनेला काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत चर्चा करायला वेळ होता, परंतु आमच्याशी चर्चा करायची तयारी नव्हती\n१२. उद्धव ठाकरेंच्या आजूबाजूची लोकं ज्याप्रकारे वक्तव्य करत आहेत, त्यांनी सरकार होत नसतं, आम्हाला उत्तर देता येत नाही, असं समजू नये. आम्ही जोडणारे आहोत, तोडणारे नाही\n१३. विरोधीपक्षातील नेत्यांनी केलेली वक्तव्य आम्ही समजू शकतो, पण आमच्या सोबत केंद्रात आणि राज्यातही राहायचं आणि खालच्या पातळीवर टीकाही करायची, हे चालणारं नाही\n१४. भाजप सरकार तयार करताना कोणतंही फोडाफोडीचं राजकारण करणार नाही, आरोप करणाऱ्यांनी पुरावे द्यावे, अन्यथा माफी मागावी\n१५. सरकार स्थापन करण्यास जो विलंब झाला, त्याला जो कोणी कारणीभूत असेल, तरीही मला खंत वाटते.\nमुख्यमंत्री फडणवीस यांचा राज्यपालांकडे राजीनामा\nनगर टाइम्स ई-पेपर : शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019\nनंदुरबार जिल्ह्यात भाजपाला हादरा एक आमदार राजीनाम्याच्या तयारीत \nभाजपा, शिवसेनेचे महापौर,उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल\nभाजपचा संघटनात्मक निवडणूक कार्यक्रम जाहीर\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nडॉ. आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत चार कोटी 76 लाखांचा निधी\nFeatured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nViral Video : याला २१ तोफांची सलामी द्या; सोशल मीडियावर व्हिडीओ होतोय व्हायरल\nBreaking News, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या\nश्रीक्षेत्र पद्मालय व तरसोद येथे अंगारकी चतुर्थी निमित्त यात्रोत्सव\nBreaking News, आवर्जून वाचाच, गणेशोत्सव, जळगाव\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचे जळगावात चौथ्यांदा आगमन\nआवर्जून वाचाच, जळगाव, राजकीय\nमोबाइल इंटरनेट सेवा महागणार\nFeatured, maharashtra, देश विदेश, मुख्य बातम्या\nआमचं सर्व मुद्यांवर एक मत – पृथ्वीराज चव्हाण\nपालघर : जिल्ह्यात पुन्हा ६.२ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का; नागरिक भूकंपाच्या सावटाखाली\nFeatured, maharashtra, देश विदेश, मुख्य बातम्या\n२२ नोव्हेंबर २०१९, ई-पेपर, नाशिक\nई पेपर- शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019\n11 प्राथमिक आरोग्य केंद्रांना कायाकल्प पुरस्कार\nFeatured, मुख्य बातम्या, सार्वमत\nजळगाव ई पेपर (२२ नोव्हेंबर २०१९)\nनंदुरबार जिल्ह्यात भाजपाला हादरा एक आमदार राजीनाम्याच्या तयारीत \nभाजपा, शिवसेनेचे महापौर,उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल\nभाजपचा संघटनात्मक निवडणूक कार्यक्रम जाहीर\n२२ नोव्हेंबर २०१९, ई-पेपर, नाशिक\nई पेपर- शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/mixed-reaction-malegaon-over-supreme-court-ram-mandir-issue-45315", "date_download": "2019-11-21T23:20:44Z", "digest": "sha1:JYCAYJPXYFA72KDJIIEFQEKRWKVPP6DF", "length": 8426, "nlines": 138, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Mixed Reaction in Malegaon Over Supreme Court on Ram Mandir Issue | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची मालेगावात संमिश्र प्रतिक्रिया\nसर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची मालेगावात संमिश्र प्रतिक्रिया\nसर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची मालेगावात संमिश्र प्रतिक्रिया\nसर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची मालेगावात संमिश्र प्रतिक्रिया\nशनिवार, 9 नोव्हेंबर 2019\nअयोध्येतील रामजन्मभूमी खटल्यातील निकालाचे मालेगाव येथे स्वागत झाले. याविषयी राज्यमंत्री व शिवसेना नेते दादा भुसे यांनी समाधान व्यक्त केले. या निकालाने सामाजिक एकात्मता व सद् भावना वाढीस लावणारा आहे अशी प्रतिक्रिया राज्यमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केली.\nनाशिक : अयोध्येतील रामजन्मभूमी खटल्यातील निकालाचे मालेगाव येथे स्वागत झाले. याविषयी राज्यमंत्री व शिवसेना नेते दादा भुसे यांनी समाधान व्यक्त केले. या निकालाने सामाजिक एकात्मता व सद् भावना वाढीस लावणारा आहे अशी प्रतिक्रिया राज्यमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केली.\nयावेळी शहरातील विविध राजकीय पक्ष आणि समाजाचे प्रतिनिधी एकत्र आले होते. त्यांनी या निकालावर प्रतिक्रिया दिल्या. यावेळी श्री. भुसे म्हणाले, ''आपण सर्व भारतीय देशाचे संविधान, कायद्याला मानणारे आहोत. सर्वोच्च न्यायालयाचा हा ऐतिहासीक निर्णय आहे. देशाची एकात्मता व अखंडता राखणारा निर्णय. या निर्णयानंतर आम्ही सर्व भारतीय एक आहोत हे जगाला दाखवून द्यायची संधी आहे. सर्व भारतीय मिळून मंदिर व मशिदीचे निर्माण करतील. या निर्णयाचे स्वागत करतो. शांतता, एकात्मतेसाठी आम्ही कटीबध्द आहोत.''\nजनता दल धर्मनिरपेक्ष शहर सरचिटणिस मुश्तकीम डिग्निटी यांनीही मात्र वेगळे मत व्यक्त केले. ते म्हणाले, ''शहरातील धर्मनिरपेक्ष नागरिक या निर्णयामुळे नाराज आहे. या निर्णयाचे स्वागत करणार नाही. आस्थाला डोळ्यासमोर ठेवून निर्णय झाला आहे. केरळ मधील शबरीमला प्रश्नी न्यायालयाच्या निर्णयानंतरही लोकशाही मार्गाने विरोध सुरू आहे. आम्हालाही तो हक्क आहे.''\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nमालेगाव malegaon दादा भुसे dada bhuse भारत सर्वोच्च न्यायालय केरळ राम मंदिर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/onion-looted-bihar-8-5-lakh-rupees/", "date_download": "2019-11-22T00:44:02Z", "digest": "sha1:ZHLJLQG27TIT2UOZRXZDBK4FVJVQLOAA", "length": 13287, "nlines": 149, "source_domain": "www.saamana.com", "title": "साडे आठ लाख रुपये किमतीचा कांदा चोरीला! | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nधारुर येथील शेतकरी मदत केंद्राला आनंदराव आडसूळ यांची भेट\nलष्करात भरती होण्याची सुवर्णसंधी, जाणून घ्या पद आणि पात्रता\nअमरावती – भीषण अपघातात संपूर्ण कुटुंबाचा जागीच मृत्यू\nपावसाने रडवल्यानंतर चोरांनी लुटले, 345 सोयाबीन पोत्यांसह ट्रकची चोरी\nपक्षविरोधी कारवाया करणाऱ्या माजी गृहमंत्री, आमदार, खासदारांना काँग्रेसची नोटीस\n2021 च्या निवडणुकीत तमीळनाडूचे लोक आपला ‘करिश्मा’ दाखवतील – रजनीकांत\nRoyal Enfield च्या ‘या’ दोन बाईकची हिंदुस्थानात होणार विक्री बंद\nहिंदुस्थानात 12 वर्षाखालील मुलांमध्ये डोळ्याच्या आजारात वाढ, सिग्निफायच्या अहवालातून उघड\nगेम खेळते म्हणून वडिलांनी मोबाईल काढून घेतला, अल्पवयीन मुलीची आत्महत्या\n‘यूएन’मध्ये इस्त्रायल व अमेरिकेविरुद्ध हिंदुस्थानचे मतदान, पॅलेस्टाईनला मदत\nडॉक्टरांनी आधी घेतला रुग्णाचा प्राण, उपचारानंतर केले परत जिवंत\nश्रीलंकेची सत्ता दोन भावांच्या हातात; छोटा भाऊ राष्ट्रपती, मोठा पंतप्रधान\nसेक्स स्कँडल���्या आरोपांमुळे राजपुत्राचा राजीनामा\nगुरूच्या चंद्रावर दिसतेय पाण्याची वाफ, ‘युरोपा’बाबत नासाचे महत्त्वाचे संशोधन\nवेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, रोहितची मागणी मान्य\nगुलाबी चेंडूची ‘निकाल’ लावण्याची परंपरा, वाचा डे-नाईट कसोटीच्या खास गोष्टी\n… म्हणून पहिल्या डे-नाईट कसोटीपूर्वी विराट कोहली चिंतेत\nअलिबागचा निनाद जाधव ठरला ‘रायगड श्री’ चा मानकरी\nसंपूर्ण संघ 7 धावांवर तर सर्व फलंदाज शून्यावर बाद, मुंबईच्या लढतीत…\nसामना अग्रलेख – रोजगार मेला आहे\nलेख – सत्य प्रस्थापित करणारा निकाल\nप्रासंगिक – विद्वतरत्न भाऊजी दप्तरी\nसामना अग्रलेख – दिल्लीच्या रस्त्यावरील दमनचक्र\nरानू मंडलचा ‘तो’ फोटो खोटा, मेकअप आर्टिस्टने शेअर केला ओरिजनल फोटो\nअर्पिताचा आग्रह, ‘सलमान’च्या वाढदिवशीच करणार प्रसूती\nनव्वदच्या दशकातील बोल्ड अभिनेत्रीचे रुपडे पालटले, पाहा तिचे आताचे फोटो\n‘तो’ व्हिडीओ प्रसिद्ध झाला तर माझी पंचाईत होईल\nवजन कमी करण्याची शस्त्रक्रिया ठरू शकते जीवघेणी\nस्वादिष्ट मटन खिमा गुजिया.\nपुरुषांच्यात्वचेवर चमक आणण्यासाठी जाणून घ्या घरगुती उपाय…\nलेख – नकोसा ‘गोडवा’\nरोखठोक – ‘स्वामीं’ना हवे तेच घडेल\nक्वांटम संगणकाची अद्भुत दुनिया\nसाडे आठ लाख रुपये किमतीचा कांदा चोरीला\nसध्या सामान्यांच्या डोळ्यात कांद्याने अश्रु आणले आहेत. एकिकडे वाढत्या किमतींमुळे ग्राहकांना जेवणातून कांदा कपात करावी लागत आहे. तर दुसरीकडे कांद्याला सोन्या-चांदीपेक्षा जास्त भाव आला आहे. बिहारमध्ये तब्बल साडे आठ लाख रुपये किमतीचा कांदा चोरीला गेल्याने चांगलीच खळबळ माजली आहे.\nआजतकने दिलेल्या वृत्तानुसार, बिहारची राजधानी पाटणा येथे सोनारू भागात कांद्याचं गोदाम फोडून चोरट्यांनी साडे आठ लाख रुपये किमतीचा कांदा पळवला आहे. कांद्याच्या 328 गोण्या पळवण्यात आल्या आहेत. चोरटे एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी गोदामात ठेवलेले पावणे दोन लाख रुपयेही पळवले आहेत. हे गोदाम निर्जन प्रदेशात असल्याने चोरांची चाहूल लागली नाही. मंगळवारी सकाळी गोदाम मालकाला चोरी झाल्याचं लक्षात आलं आणि त्याने पोलिसांना याची माहिती दिली.\nसामना अग्रलेख – रोजगार मेला आहे\nलेख – सत्य प्रस्थापित करणारा निकाल\nप्रासंगिक – विद्वतरत्न भाऊजी दप्तरी\nधारुर येथील शेतकरी मदत केंद्राला आनंदराव आडसूळ यांची भेट\nपक्षविरोधी कारवाया करणाऱ्या माजी गृहमंत्री, आमदार, खासदारांना काँग्रेसची नोटीस\n2021 च्या निवडणुकीत तमीळनाडूचे लोक आपला ‘करिश्मा’ दाखवतील – रजनीकांत\nलष्करात भरती होण्याची सुवर्णसंधी, जाणून घ्या पद आणि पात्रता\n‘यूएन’मध्ये इस्त्रायल व अमेरिकेविरुद्ध हिंदुस्थानचे मतदान, पॅलेस्टाईनला मदत\nRoyal Enfield च्या ‘या’ दोन बाईकची हिंदुस्थानात होणार विक्री बंद\nवेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, रोहितची मागणी मान्य\nहिंदुस्थानात 12 वर्षाखालील मुलांमध्ये डोळ्याच्या आजारात वाढ, सिग्निफायच्या अहवालातून उघड\nगेम खेळते म्हणून वडिलांनी मोबाईल काढून घेतला, अल्पवयीन मुलीची आत्महत्या\nअमरावती – भीषण अपघातात संपूर्ण कुटुंबाचा जागीच मृत्यू\nपावसाने रडवल्यानंतर चोरांनी लुटले, 345 सोयाबीन पोत्यांसह ट्रकची चोरी\nपरभणी – युवकाचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू, नातेवाईकांचा गोंधळ\nया बातम्या अवश्य वाचा\nसामना अग्रलेख – रोजगार मेला आहे\nलेख – सत्य प्रस्थापित करणारा निकाल\nप्रासंगिक – विद्वतरत्न भाऊजी दप्तरी\nधारुर येथील शेतकरी मदत केंद्राला आनंदराव आडसूळ यांची भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://aniltikotekar4sme.com/2019/11/08/%E0%A4%A8%E0%A4%AB%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2019-11-22T00:35:07Z", "digest": "sha1:5NR2TOCFMFS53I3XRWJ27RAKMAEPHC6H", "length": 14163, "nlines": 121, "source_domain": "aniltikotekar4sme.com", "title": "नफा ना उत्पादकांना, ना व्यापाऱ्यांना | लोकसत्ता – aniltikotekar4sme.com", "raw_content": "\nनफा ना उत्पादकांना, ना व्यापाऱ्यांना | लोकसत्ता\nकांदा हा गेल्या काही दशकांत राजकीय विषय बनला आहे. त्यामुळे मतदारांना तो स्वस्त मिळायलाच हवा, यासाठी आजवरचे सत्ताधारी सतत प्रयत्नशील असतात. परंतु कांदा स्वस्त झाला, तर हेच सत्ताधारी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू पुसायला येत नाहीत. पावसाळा अधिकृतपणे संपल्याचे जाहीर झाल्यानंतरही पडत राहिलेल्या पावसाने नाशिक जिल्ह्य़ातील कांद्याचे जे प्रचंड नुकसान झाले आहे, ते पाहता येत्या काळात कांदा उत्पादकांची अवस्था अधिक बिकट होणार आहे. सरकार अशा परिस्थितीत कांद्याची आयात करते आणि मतदारांना खूश ठेवते. पण कांदा उत्पादकांसाठी ठोस उपाययोजना मात्र राबवत नाही. यंदा पावसा��े कांदा उत्पादनात मोठी घट येणार आहे. सवंग संवादबाजी करण्याची सवय असलेल्या कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी नाशिक जिल्ह्य़ाच्या दौऱ्यात थेट बांधांवर जाऊन कांदा उत्पादकांना दोन पैसे अधिक मिळणे कसे महत्त्वाचे आहे, ते मांडले. कांदा परवडत नसेल, तर खाऊ नका. किमान माझ्या शेतकऱ्याला दोन पैसे तरी मिळतील, असा सल्लाही त्यांनी दिला. बाजारात ५०-६० रुपये प्रति किलो कांदा झाला, की लगेच ओरड सुरू होत असल्याने हे कुठे तरी थांबायला हवे. कांदा खायचा असेल तर स्वत: शेत घ्या; तेव्हाच शेतकऱ्यांचे दु:ख कळेल, असा कळवळाही सदाभाऊंनी व्यक्त केला.\nकित्येक वर्षांनंतर अलीकडे कांद्याला बऱ्यापैकी भाव मिळाला, तेव्हा केंद्राने शहरी ग्राहकांची नाराजी नको म्हणून कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतला. तेव्हाच खरे तर सदाभाऊंनी ‘कांदा परवडत नसेल, तर खाऊ नका’ अशी सूचना करण्याची गरज होती. परंतु तसे झाले नाही. केंद्र किंवा राज्यात कोणीही सत्ताधारी असो, आजपर्यंत कांद्याचे दर वाढू लागल्यावर निर्यातबंदीसारखे हत्यार उचलले जाते. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात निर्यातबंदी, कांदा साठवणुकीवर आणलेले निर्बंध हे मुद्दे विरोधकांनी लावून धरले होते. त्यातच कांदा आयातीसाठी पाऊल उचलले गेल्याने शेतकऱ्यांच्या नाराजीत भरच पडली होती. त्यामुळे नाशिक येथील सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच कांद्यावरील निर्यातबंदी हटविण्यासाठी पाठपुरावा केला जाणार असल्याचे आश्वासन द्यावे लागले होते.\nजी गोष्ट कांद्याची तीच डाळींचीही. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात यंदाच्या खरीप हंगामात उडीद आणि मूग डाळीचा पेरा कमी झाल्याने आणि मध्य प्रदेश, राजस्थानात अतिपावसाने डाळींचे उत्पादन घटल्याने उडीद डाळीचे भाव सुमारे ३० टक्क्यांनी वाढले आहेत. परतीच्या पावसाचा फटका डाळींनाही बसल्याने आता सगळी मदार रब्बीच्या हंगामावर आहे. सरकारी गोदामांत असलेली डाळ आता विक्रीसाठी बाजारात आणली नाही, तर हे भाव अधिक वाढण्याचीच शक्यता आहे. उडीद, तूर, मूग डाळींचा भारतीय खाद्यान्नातील वापर महत्त्वाचा असतो. कांद्याएवढेच त्यांचेही स्थान महत्त्वाचे मानले जाते. मात्र, प्रत्येक वेळी डाळींच्या भावांकडे दुर्लक्ष करत सरकार मूळ प्रश्नांना बगल देण्याचेच धोरण अवलंबते.\nअतिपावसामुळे कांद्याचे प्रचंड प्रमाणावर नुकसान झाल्याने आवक अत्यंत कमी प्रमाणात होत असल्याने भाव पुन्हा तेजीत आले आहेत. दक्षिणेकडील राज्यांमधून होणारी आवकही पावसामुळे थांबली. त्यामुळे नाशिकच्या कांद्यास मागणी वाढली असली, तरी कांद्याची मुख्य बाजारपेठ असलेल्या नाशिक जिल्ह्य़ातच आता यंदा कांदा दिसेनासा होण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये कांद्याच्या दरात बऱ्यापैकी वाढ होत असल्याचा अनुभव असल्याने शेतकरी उन्हाळ कांद्याची चाळींमध्ये साठवणूक करून ठेवतात. हा साठा आता संपुष्टात येण्याच्या मार्गावर असून, त्यातच पावसामुळे त्याचे सडण्याचे प्रमाण वाढले आहे. चाळींमध्ये काही शेतकऱ्यांचा जो थोडाफार कांदा बऱ्यापैकी अवस्थेत आहे, तो चाळींमधून बाहेर काढणे शेतांमध्ये पाणी असल्याने अशक्य झाले आहे. त्यामुळे चाळींमध्येच कांद्याला कोंब फुटले आहेत.\nअतिपावसामुळे लागवडीखालील क्षेत्रातील निम्मी पिके उद्ध्वस्त झाल्याचे कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज सांगतो. जिल्ह्य़ात उशिराने येणाऱ्या खरीप कांद्याचे ५० हजार हेक्टर क्षेत्रापैकी जवळपास निम्मे नुकसान झाले आहे. त्यामुळे लासलगाव बाजार समितीत कांद्याची आवक कमालीची घटल्याने भाव १५ दिवसांत दुप्पट झाले आहेत. १९ ऑक्टोबर रोजी कांद्याला सरासरी प्रतिक्विंटल २,४५० रुपये भाव होता. हा भाव शनिवारी ४,९०१ रुपयांपर्यंत पोहोचला. कांद्याचे दर वाढल्यावर त्याचा लाभ व्यापाऱ्यांना होतो की शेतकऱ्यांना, हा नेहमीचा वादग्रस्त मुद्दा आहे. एरवी व्यापाऱ्यांच्या दिशेने अंगुलीनिर्देश होत असला, तरी सद्य:स्थितीत शेतकऱ्यांप्रमाणेच व्यापाऱ्यांकडेही फारसा कांदा साठवणुकीस नसल्याने त्यांनाही दरवाढीचा लाभ मिळणे दुरापास्तच आहे.\nPrevious Post: जुना प्रश्न; नवा अहवाल.. |लोकसत्ता\nNext Post: अविचारी निर्णय | लोकसत्ता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/air-force-tafa-fighter-trainer-aircraft/", "date_download": "2019-11-21T23:51:05Z", "digest": "sha1:KQDNCMZQBJFRI4QC6K5BNI7MYDTHCQTT", "length": 14414, "nlines": 226, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "एअरफोर्सच्या ताफ्यात येणार फायटर व ट्रेनर विमाने", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\n11 प्राथमिक आरोग्य केंद्रांना कायाकल्प पुरस्कार\nहातपाय बांधलेली नग्न अवस्थेतील तरुणी रेल्वे रूळावर आढळली\nजिल्ह्यातील ढोकी, संगमनेर नजीकच्या नाक्यावर टोलसाठी फास्टॅग प्रणाली\nअकोलेत कांदा 7000 वर\n२२ नोव्हेंबर २०१९, ई-पेपर, नाशिक\nसरसंघचालकांची वनवासी कल्याण प्रांत कार्यालयास भेट; ज्येष्ठ प्रचारक दीक्षितांच्या प्रकृतीची विचारपूस\nवॉटर बेल.. पाणी पिण्याला सुरुवात; दापूर येथे जि. प. शाळेत अनोखा उपक्रम\nत्र्यंबकेश्वर पंचायत समितीचे नशीब उजळले; गटविकास अधिकाऱ्याचा राज्यपालांच्या हस्ते गौरव\nजळगाव ई पेपर (२२ नोव्हेंबर २०१९)\nअमळनेरचा ‘नाभिक’ जागतिक प्रकाशझोतात\nअतिवृष्टीच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक आज जिल्ह्यात\nसमीक्षण – जतरा – एक उत्तम वातावरण निर्मिती\nधुळे ई पेपर (२२ नोव्हेंबर २०१९)\nधुळे ई पेपर (२१ नोव्हेंबर २०१९ )\nकबीरगंजमध्ये आठ दिवसांनंतर पाणीपुरवठा\nडॉ.एन.के.ठाकरे यांना लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड\nनंदुरबार जिल्ह्यात भाजपाला हादरा एक आमदार राजीनाम्याच्या तयारीत \nनंदुरबार ई पेपर (२२ नोव्हेंबर २०१९)\nखून प्रकरणात साक्षीदारच निघाला मारेकरी\nनंदुरबार ई पेपर (२१ नोव्हेंबर २०१९ )\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\n२२ नोव्हेंबर २०१९, ई-पेपर, नाशिक\nFeatured देश विदेश मुख्य बातम्या\nएअरफोर्सच्या ताफ्यात येणार फायटर व ट्रेनर विमाने\nनवी दिल्ली – सरकारी मालकीच्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडकडून स्वदेशी बनावटीची जवळपास 300 फायटर आणि बेसिक ट्रेनर विमाने खरेदी करण्यासाठी इंडियन एअर फोर्सकडून सरकारला सांगण्यात आले आहे. संरक्षण मंत्रालयाने एका वरिष्ठ अधिकार्‍याने नाव न छापण्याच्या अटीवर ही माहिती दिली आहे. हा संपूर्ण व्यवहार अब्जावधी डॉलर्सचा आहे.\nतेजस मार्क-2 चे दहा स्क्वॉड्रन, 36 अ‍ॅडव्हान्स मिडियम फायटर विमाने तसेच नवीन बनवण्यात आलेली एचटीटीपी-40 ही ट्रेनर विमाने एचएएलकडून खरेदी करणार असल्याचे आयएएफने सरकारला सांगितले आहे. एअर फोर्स प्रमुख पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर राकेश कुमार सिंह भदौरिया यांनी जाहीर केलेली एअरफोर्सची ही भूमिका महत्वपूर्ण आहे.\nआयएएफ आणि एचएएलमधील बोलणी अंतिम टप्प्यात आहे असे संरक्षण मंत्रालयातील अधिकार्‍याने सांगितले. एचएएलने आतापर्यंत 12 विमाने आयएएफला सुपूर्द केली आहेत. वर्षभरासाठी निश्चित करण्यात आलेले उत्पादनाचे निर्धारीत लक्ष्य एचएएलला गाठता आलेली नाही.\n पोलिसांंसह होमगार्डची प्रतिमा उंचावली; महिलेचे 71 हजार रूपये केले परत\nलहान मुलं पळविणाऱ्या महिलेला केले पोलिसांच्या स्वाधीन\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nपिस्तुलातून गोळी उडाली; नगरमध्ये एकाचा मृत्यू\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\n‘व्हॉट्सअँप’आधी ‘गुगल पे’मध्ये येणार हे फिचर\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या\nनगर: रांगोळीतून दिला सामाजिक संदेश\nFeatured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nजाणून घ्या नवरात्रीतील नऊ माळा व नऊ रंगाचे महत्व\nFeatured, आवर्जून वाचाच, नाशिक\nमोबाइल इंटरनेट सेवा महागणार\nFeatured, maharashtra, देश विदेश, मुख्य बातम्या\nआमचं सर्व मुद्यांवर एक मत – पृथ्वीराज चव्हाण\nपालघर : जिल्ह्यात पुन्हा ६.२ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का; नागरिक भूकंपाच्या सावटाखाली\nFeatured, maharashtra, देश विदेश, मुख्य बातम्या\n२२ नोव्हेंबर २०१९, ई-पेपर, नाशिक\nई पेपर- शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019\n11 प्राथमिक आरोग्य केंद्रांना कायाकल्प पुरस्कार\nFeatured, मुख्य बातम्या, सार्वमत\nजळगाव ई पेपर (२२ नोव्हेंबर २०१९)\n२२ नोव्हेंबर २०१९, ई-पेपर, नाशिक\nई पेपर- शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nashik-ozar-township-hal-three-thousand-workers-are-on-strike-today/", "date_download": "2019-11-21T23:32:20Z", "digest": "sha1:T2N7YOCTWX6AVHW5NL2TJKJEA5FI52NH", "length": 14535, "nlines": 235, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "एचएएलचे साडे तीन हजार कामगार आजपासून संपावर | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\n11 प्राथमिक आरोग्य केंद्रांना कायाकल्प पुरस्कार\nहातपाय बांधलेली नग्न अवस्थेतील तरुणी रेल्वे रूळावर आढळली\nजिल्ह्यातील ढोकी, संगमनेर नजीकच्या नाक्यावर टोलसाठी फास्टॅग प्रणाली\nअकोलेत कांदा 7000 वर\nसरसंघचालकांची वनवासी कल्याण प्रांत कार्यालयास भेट; ज्येष्ठ प्रचारक दीक्षितांच्या प्रकृतीची विचारपूस\nवॉटर बेल.. पाणी पिण्याला सुरुवात; दापूर येथे जि. प. शाळेत अनोखा उपक्रम\nत्र्यंबकेश्वर पंचायत समितीचे नशीब उजळले; गटविकास अधिकाऱ्याचा राज्यपालांच्या हस्ते गौरव\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nजळगाव ई पेपर (२२ नोव्हेंबर २०१९)\nअमळनेरचा ‘नाभिक’ जागतिक प्रकाशझोतात\nअतिवृष्टीच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक आज जिल्ह्यात\nसमीक्षण – जतरा – एक उत्तम वातावरण निर्मिती\nधुळे ई पेपर (२२ नोव्हेंबर २०१९)\nधुळे ई पेपर (२१ नोव्हेंबर २०१९ )\nकबीरगंजमध्ये आठ दिवसांनंतर पाणीपुरवठा\nडॉ.एन.के.ठाक��े यांना लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड\nनंदुरबार जिल्ह्यात भाजपाला हादरा एक आमदार राजीनाम्याच्या तयारीत \nनंदुरबार ई पेपर (२२ नोव्हेंबर २०१९)\nखून प्रकरणात साक्षीदारच निघाला मारेकरी\nनंदुरबार ई पेपर (२१ नोव्हेंबर २०१९ )\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nBreaking News नाशिक मुख्य बातम्या\nएचएएलचे साडे तीन हजार कामगार आजपासून संपावर\nनाशिक : ओझर येथील भारतीय वायू सेनेचा कणा म्हणून ओळख असलेल्या एचएएलच्या साडे तीन हजार कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असून देशभरातील २० हजार कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत.\nदरम्यान सुखोई विमान तयार करणाऱ्या हिंदुस्थान (एचएएल)मध्ये संपाला आजपासून सुरुवात होत आहे. भारतातील नऊ विभाग आज पासून बेमुदत संपावर जाणार आहेत. भारताची हवाई सुरक्षा करणारे हेलिकॉप्टर्स आणि विमाने यांना तांत्रिक सुविधा आजपासून बंद होणार आहे. हिंदुस्थान एरोनॉटीक्स लिमिटेड या कंपनीत साधारण २० हजार कर्मचारी कार्यरत आहेत. आपल्या विविध मागण्यांसाठी त्यांनी ही संपाची हाक दिली आहे.\nअखिल भारतीय एचएएल कामगार ट्रेंड युनियनची प्रलंबित वेतन करारासह इतर मागण्यांसाठी बंगळुरू येथे बैठक होती. या बैठकीदरम्यान व्यवस्थापनाबरोबर चर्चा फिस्कटल्याने नाशिकसह देशभरातील कामगार आजपासून संपावर जाणार असल्याची माहिती युनियनने दिली आहे.\nविधानसभा निवडणुकीत ९ हजार ६७३ केंद्रातील मतदानाचे लाइव्ह वेबकास्ट\nयोग प्रशिक्षक डॉ. काजल पटणी यांना ‘इंडियन आयकॉन ऑफ द इयर’ पुरस्कार\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nपिस्तुलातून गोळी उडाली; नगरमध्ये एकाचा मृत्यू\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\n‘व्हॉट्सअँप’आधी ‘गुगल पे’मध्ये येणार हे फिचर\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या\nनगर: रांगोळीतून दिला सामाजिक संदेश\nFeatured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nजाणून घ्या नवरात्रीतील नऊ माळा व नऊ रंगाचे महत्व\nFeatured, आवर्जून वाचाच, नाशिक\nमोबाइल इंटरनेट सेवा महागणार\nFeatured, maharashtra, देश विदेश, मुख्य बातम्या\nआमचं सर्व मुद्यांवर एक मत – पृथ्वीराज चव्हाण\nपालघर : जिल्ह्यात पुन्हा ६.२ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का; नागरिक भूकंपाच्या सावटाखाली\nFeatured, maharashtra, देश विदेश, मुख्य बातम्या\nई पेपर- शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019\n11 प्राथमिक आरोग्य केंद्रांना कायाकल्प पुरस्का���\nFeatured, मुख्य बातम्या, सार्वमत\nजळगाव ई पेपर (२२ नोव्हेंबर २०१९)\nहातपाय बांधलेली नग्न अवस्थेतील तरुणी रेल्वे रूळावर आढळली\nFeatured, मुख्य बातम्या, सार्वमत\nई पेपर- शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019\n11 प्राथमिक आरोग्य केंद्रांना कायाकल्प पुरस्कार\nFeatured, मुख्य बातम्या, सार्वमत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.discovermh.com/thoseghar-waterfall-info-in-marathi/", "date_download": "2019-11-21T23:40:20Z", "digest": "sha1:PJVUE52GZ47V3ZERHHENEXGAXNUBN6EO", "length": 13498, "nlines": 213, "source_domain": "www.discovermh.com", "title": "ठोसेघर धबधबा | Discover Maharashtra", "raw_content": "\nमराठी ऐतिहासिक PDF पुस्तके\nमराठी ऐतिहासिक PDF पुस्तके\nHome महाराष्ट्राचे वैभव धबधबे ठोसेघर धबधबा\nसातारा परिसरात कास पठार, ठोसेघरचा धबधबा अशी अनेक निसर्गरम्य ठिकाणे आहेत. कास पठार आणि तेथील दुर्मिळ वनस्पतीमुळे सातारा जिल्हा जागतिक स्तरावर गेला आहे. समर्थ रामदास स्वामींच्या “धबाबा आदळे तोय’ या ओळींचे सार्थ दर्शन घडविणारा ठोसेघर धबधबा हे सज्जनगडा जवळ असणारे या परिसरातील आणखी एक निसर्गरम्य ठिकाण आहे. सातारा शहरापासून १८ किलोमीटर अंतरावरील असलेल्या ठोसेघर परिसरातील हा धबधबा गेल्या काही वर्षांपासून पावसाळी पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू झाला आहे.\nठोसेघर व चाळकेवाडी या दोन गावांच्या सीमारेषेजवळ तारळी नदीच्या उगमाजवळ हा धबधबा असून दीड हजार फूट उंचीवरून तो कोसळतो. प्रचंड वेगाने दरीत झेप घेणारा ठोसेघरचा धबधबाही सर्वांच्या आवडीचा झाला आहे. पाऊस अंगावर घेत, थंड झोंबऱ्या वाऱ्यात निसर्गाचे रौद्ररूप काही पावलांवरून पाहण्याचा अनुभव पर्यटकांना एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातो. या धबधब्याचे एकूण तीन प्रवाह असुन ते पाहण्यासाठी वनखात्याकडून दोन निरीक्षण मनोरे बांधण्यात आले आहेत. पर्यटकांना धबधबा व्यवस्थित पाहता यावा यासाठी वन विभागाने निरीक्षण मनोरा उभारल्याने आता सुरक्षितताही वाढली आहे. एका वेगळ्या रस्त्याने धबधब्याच्या पायथ्याशीही जाता येते मात्र पावसाळ्यात या रस्त्याने पायथ्याशी जाण्यास मनाई आहे कारण या मार्गावरून खाली जाताना अनेक अपघात घडले आहेत.\nठोसेघरचा नयनरम्य धबधबा पाहण्यासाठीही प्रती व्यक्ती पाच रुपये मोजावे लागतात. मात्र हा कर वन विभाग नव्हे तर स्थानिक वन व्यवस्थापन समिती आकारत आहे. दुर्घटना रोखण्यासाठी या समितीने धबधब्याजवळ स्वयंसेवकांची नियुक्ती के���ी आहे.आपल्या सुरक्षेसाठी हे गरजेचेच आहे. सातारा शहरापर्यंत जाण्यासाठी एसटी बस रेल्वे व खासगी वाहन असे अनेक पर्याय असून सातारा येथील राजवाडा स्थानकावरून ठोसेघर येथे जाण्यासाठी एस.टी.ची सोय आहे. ठोसेघर धबधब्याजवळ सज्जनगड, चाळकेवाडीचा पवनऊर्जा प्रकल्प ही ठिकाणेही आवर्जून पाहण्यासारखी असल्याने खासगी वाहनाने एक दिवसाची मस्त सहल आयोजित करता येऊ शकते.\nमहाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.\nशिवराय ट्रेकिंग ग्रुप कराड\nभारताच्या इतिहासातील शिवछत्रपतींचे नेमके स्थान\nSADASHIV JIJABA AMRALE on बा रायगड परिवार महाराष्ट्र\nCHANDRASHEKHAR MADHAV KIRTANE on मराठी ऐतिहासिक पुस्तके PDF स्वरुपात\nArun Shinde on संपूर्ण ज्ञानेश्वरी PDF स्वरूपात\nRahul nalawade on शिवाजी महाराजांचे आरमार | भाग १\nमहाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे. वरील विषयाला अनुसरून आपल्याकडे काही लेख कोणत्याही भाषेत असतील तर आम्हाला नक्की पाठवा ते तुमच्या नावासह टाकण्यात येतील.\nलेख पाठवण्यासाठी येथे क्लिक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/citizen-reporter/aurangabad-local-news/the-paver-block-on-the-road-left-and-dug/articleshow/71883649.cms", "date_download": "2019-11-22T00:34:49Z", "digest": "sha1:GIX3BKPGWONPIEEWNACLRUJOCEDG24RI", "length": 9842, "nlines": 157, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "aurangabad local news News: रस्त्यावरील पेव्हर ब्लॉक निघून खड्डा झाला - the paver block on the road left and dug | Maharashtra Times", "raw_content": "\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'WATCH LIVE TV\nरस्त्यावरील पेव्हर ब्लॉक निघून खड्डा झाला\nरस्त्यावरील पेव्हर ब्लॉक निघून खड्डा झाला\nसदर छायाचित्र हे रोपलेकर चौकातील असून जय विश्व भारती कॉलनी कडून रोपलेकर चौकात येताना ह्या चौकाच्या अगदी कोपऱ्यावर रस्त्याच्या मध्ये चेम्बर च्या जवळील पेव्हर ब्लॉक निघाल्याने खड्डा झाला असल्याने आलेले वाहने ह्या खड्ड्यात आदळतात म,न,पा ने त्वरीत पेव्हर ब्लॉक नवीन लावून हा खड्डा दुरुस्त करावा मटा सिटीझन रिपोर्टर विवेक चोबे झाम्बड इस्टेट\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nऔरंगाबाद मध्ये नवीन ऑटोरिक्षा चा प्रकार\nपाचोड पोलीस स्टेशन समोर श्वाननिद्रा\nसिग्नल असूनही वाहतूक कोंडी नित्याचीच\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nइतर बातम्या:रस्ता, पाणी आणि पायाभूत सुविधा|aurangabad\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\n'असा' झाला गायिका गीता माळी यांच्या कारला अपघ...\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nआजचं राशी भविष्य: दि. २१ नोव्हेंबर २०१९\nमुंबईच्या रस्त्यावर धावतेय भन्नाट रिक्षा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nSPG सुरक्षा हटवण्याच्या निर्णयावर प्रियंका गांधींची 'ही' प्र...\n'अशी' आहे जीप कॉम्पास ट्रेलहॉक\nमी दलितविरोधी वक्तव्य केले नाही: बाबा रामदेव\nभाजपच्या नेतृत्वात झारखंड नक्षलवादी मुक्त झाला: शहा\nमथुरेत माकड सफारी सुरू करा; हेमामालिनी यांची उपरोधिक मागणी\n९३ टक्के भारतीयांना H4 अंतर्गत अमेरिकेत व्हिसा\nसिटीझन रिपोर्टर पासून आणखी\nसरकार स्थापन करून जनतेचे प्रश्न लवकर सोडवावे\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nरस्त्यावरील पेव्हर ब्लॉक निघून खड्डा झाला...\nरस्त्यावर पावसाचे पाणी साचून राहते...\nजिल्हा प्रशासनाकडे नियोजन नाही....", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/the-governor-is-responsible-for-political-instability/articleshow/71995706.cms", "date_download": "2019-11-21T23:52:53Z", "digest": "sha1:OSWWLIOBW5PIGYQMPMOU3GO7TTSEQTG3", "length": 13549, "nlines": 168, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Nagpur News: राजकीय अस्थैर्याला राज्यपालच जबाबदार - the governor is responsible for political instability | Maharashtra Times", "raw_content": "\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'WATCH LIVE TV\nराजकीय अस्थैर्याला राज्यपालच जबाबदार\nमटा विशेष प्रतिनिधी, नागपूरविधानसभेची निवडणूक आटोपून महायुतीला १६१ जागा मिळाल्या...\nम.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर\nविधानसभेची निवडणूक आटोपून महायुतीला १६१ जागा मिळाल्या. त्यानंतर भाजपने देवेंद्र फडणवीस व सेनेने एकनाथ शिंदे यांना सभागृह नेते म्हणून निवडले. त्यानंतर राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस यांना बोलावून नव्या सरकारच्या माध्यमातून राज्यात ओला दुष्काळ घोषित करून त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत देता आली असती. परंतु महायुतीतील मतभेदामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी बघ्याची भूमिका घेऊन होते. वैधानिक जबाबदारी असलेले राज्यपाल १५ दिवस वाट बघत होते. त्यामुळे राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण झाली. यासाठी तेच जबाबदार असल्याने त्यांनीच राजीनामा द्यावा, अशी मागणी भाकपने केली आहे.\nकोश्यारी यांनी राजीनामा न दिल्यास राष्ट्रपतींनी त्यांना बरखास्त करावे, अशी मागणीही भाकपने केली आहे. या मागणीसाठी पक्षाच्यावतीने गुरुवार, १४ नोव्हेंबरला, दुपारी चार वाजता संविधान चौकात निदर्शने करण्यात येणार आहे. परतीच्या पावसाने संपूर्ण राज्यात खरीप पिके नष्ट झाली. राज्यातील लाखो एकर शेतजमिनीवरील पिके बुडाली. यामुळे संपूर्ण राज्यात ७५ टक्के शेतकरी, शेतमजूर पूर्णपणे खचून गेले. अशा आणीबाणीच्या प्रसंगी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस यांना सरकार बनविण्याण्याचे आदेश देणे क्रमप्राप्त होते. त्यांच्या निवडणूकपुर्व महायुतीला बहुमत आहे. परंतु राज्यपालांनी त्यांची वैधानिक जबाबदारी पार न पाडता बघ्याची भूमिका घेतली. आठ नोव्हेंबरपर्यंत वाट बघितली. हे कुणाच्या इशाऱ्यावरून असा सवाल करीत भाकपने केला आहे. त्यामुळे राष्ट्रपतींनी त्यांना परत बोलवावे. त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी भाकपने केली आहे. यासंदर्भात घेण्यात आलेल्या बैठकीला भाकपचे वरिष्ठ नेते मोहनदास नायडू, श्याम काळे, सुधाकर वाघुळे, अरुण वनकर, पी. के. गोतमारे, रमेश किचारे, रमेश जयसिंगपुरे, अॅड. अनिल काळे, करूणा साखरे, संजय नरखेडकर आदी उपस्थित होते.\nआपसात भांडून दोघांचे नुकसान: मोहन भागवत\nअजगराने केली हरणाची शिकार; व्हिडिओ व्हायरल\nनागपूर-अमरावती महामार्गावर टँकर उलटला; वाहतुकीची कोंडी\nपवारांच्या 'त्या' वक्तव्यामुळं शि���सैनिकांमध्ये नाराजी\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\n'असा' झाला गायिका गीता माळी यांच्या कारला अपघ...\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nआजचं राशी भविष्य: दि. २१ नोव्हेंबर २०१९\nमुंबईच्या रस्त्यावर धावतेय भन्नाट रिक्षा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nSPG सुरक्षा हटवण्याच्या निर्णयावर प्रियंका गांधींची 'ही' प्र...\n'अशी' आहे जीप कॉम्पास ट्रेलहॉक\nमी दलितविरोधी वक्तव्य केले नाही: बाबा रामदेव\nभाजपच्या नेतृत्वात झारखंड नक्षलवादी मुक्त झाला: शहा\nमथुरेत माकड सफारी सुरू करा; हेमामालिनी यांची उपरोधिक मागणी\n९३ टक्के भारतीयांना H4 अंतर्गत अमेरिकेत व्हिसा\n'महिला या प्रेरणेचा स्रोत'\nहंसच्या सुटकेमुळे टळला अनर्थ\nबनावट नंबरप्लेट लावणाऱ्या टेम्पोचालकावर गुन्हा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nराजकीय अस्थैर्याला राज्यपालच जबाबदार...\nताडोबात १९ दिवसांत २० हजार पर्यटकांची सफारी\nमनपा सत्तापक्ष नेत्याची पळविली कार...\n‘बोनमॅरो रजिस्ट्री’ उरली नावापुरती...\nरुळांऐवजी ‘ट्रॅकमन’ची नेमणूक कार्यालयांतच...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-story-marathi-gram-shiwar-takobaichi-wadi-phaltan-satara-19368?tid=128", "date_download": "2019-11-21T23:54:26Z", "digest": "sha1:WUV4CTQOEHFO6WWXAAIPSVLQVWRUXVHM", "length": 25062, "nlines": 178, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture story in marathi, gram shiwar, takobaichi wadi, phaltan, satara | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनिर्धारातून टाकोबाईची वाडीच्या गावकऱ्यांनी साधली पाणीटंचाईमुक्ती\nनिर्धारातून टाकोबाईची वाडीच्या गावकऱ्यांनी साधली पाणीटंचाईमुक्ती\nनिर्धारातून टाकोबाईची वाडीच्या गावकऱ्यांनी साधली पाणीटंचाईमुक्ती\nगुरुवार, 16 मे 2019\nजलसंधारणाच्या कामांतून गावातील बागायती क्षेत्र वाढले आहे. सध्या ओढा जोडणीचे काम सुरू आहे. त्यातून गावातील बागायती क्षेत्रात अजून वाढ होऊन शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होणार आहे.\nसातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्याचा काही भाग दुष्काळाने होरपळत आहे. मात्र काही गावे नियोजनबद्ध कामांमधून दुष्काळ व पाणीटंचाईमुक्त होण्याकडे वाटचाल करू लागली आहेत. टाकोबाईच्यावाडी हे त्यातीलच एक छोटेसे गाव आहे. या गावात २०१४ पासून जलसंधारणाची विविध कामे झाली. गावकरी, कृषी विभाग, जिल्हा परिषद, खासगी कंपनी अशा सर्वांचा त्यास हातभार लागला. ओढाजोड प्रकल्प हे त्यातील वैशिष्ट्यपूर्ण काम झाले. या सर्वांमधून गावाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला. शेती बागायत होण्याबरोबर दुग्धोत्पादनातही भरीव वाढ झाली. त्यातून कुटुंबांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत झाली.\nपर्जन्यमानात सातत्याने घट होत असल्याने राज्यातील असंख्य गावे मोठ्या प्रमाणात दुष्काळाच्या झळा सोसत आहेत. सातारा जिल्ह्याची परिस्थिती वेगळी नाही. जिल्ह्यातील अनेक गावे दुष्काळाच्या खाईतून जात आहेत. फलटण तालुक्यातील टाकोबाईच्यावाडी हे सुमारे ७०० लोकसंख्या असलेले छोटसे गाव. या गावातील जनतेने दुष्काळाची दाहकता सातत्याने अनुभवली आहे. जिल्ह्यात २००३ मध्ये पडलेल्या दुष्काळामुळे गावातील जनतेस टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे मूल्य जाणून असल्याने काहीतरी विधायक करण्यासाठी गावकरी सरसावले होते.\nग्रामस्थांची एकी हेच विकासाच्या वाटेवरचे पहिले पाऊल ठरले. त्याला साथ मिळाली लोकप्रतिनिधी व शासनाची. सन २०१४ मध्ये विशाल झणझणे हे युवक वयात सरपंचपदी विराजमान झाले. गावचे मुख्य अर्थकारण हे शेती आणि दुग्धव्यवसायवर अवलंबून आहे हे त्यांनी जाणले होतेच या दोन्ही घटकांना गती द्यायची असेल तर प्रथम दुष्काळावर मात केली पाहिजे असा निश्‍चय त्यांनी केला. दरम्यान, जलयुक्त शिवार योजनेच्या पहिल्या टप्प्यात गावाची निवड झाली. खाजगी कंपन्या देखील दुष्काळमुक्तीसाठी मदत करीत असल्याची माहिती मिळाल्यावर विशाल यांनी कमिन्स कंपनीकडे पाठपुरावा सुरू केला. त्यांच्या पहिल्याच प्रयत्नास यश आले.\nसुरू झाली विकासाची कामे\nसर्वांच्या एक विचाराने व कृतीने गावात कामे सुरू झाली. यात जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील ऊर्फ दत्ता अनपट, ‘कमिन्स’ कंपनीचे प्रवीण गायकवाड यां��ा हातभार मोलाचा ठरला. पूर्वीच्या सिमेंट बंधाऱ्याची दुरुस्ती झाली. ग्रामपंचायतीच्या खर्चाने तलावातील गाळ काढून खोलीकरण झाले. संबंधित खासगी कंपनीच्या २५० कर्मचाऱ्यांनी श्रमदान केले. जलयुक्त शिवार योजनेतील समावेशामुळे कृषी विभागाकडून जलसंधारणाची कामे हाती घेण्यात आली. त्यातून गावातील ओढ्यावर दोन नवीन सिमेंट बंधारे बांधले. पावसाच्या पाण्याचा थेंब थेंब जमिनीत मुरला पाहिजे यासाठी १५० हेक्टर क्षेत्रावर बांधबदिस्ती केली. चार हेक्टरवर सलग समतल चरी काढल्या. गावात पूर्वीचे जुने पाच बंधारे दुरुस्त करण्यात आले. याबरोबरच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दोन नवीन सिमेंट बंधाऱ्यांची उभारणी झाली. गावातील पूर्वीच्या पाझर तलावातील गाळ काढून त्याची खोली वाढवली.\nतालुक्यातील पहिला ओढाजोड प्रकल्प\nशेती बारमाही राहण्यासाठी ओढे वाहते राहणे गरजेचे असल्याने ग्रामस्थांनी ओढाजोड प्रकल्प हाती घेतला. गावच्या शेजारील कापशी या गावातील ओढ्यात धोम-बलकवडीचे पाणी येत असल्याने या ओढ्यात कायम पाणी असते. या ओढ्याला गावातील ओढा जोडण्याचा निर्णय घेतला. ‘जलयुक्त’मधून खर्च करून हे काम यशस्वी पार पाडले. दर्जात्मक काम झाल्याने व जागोजागी सिमेंट बंधाऱ्यांमुळे पाणी टिकून राहण्यास मदत झाली. यातून गावातील ३० ते ४० टक्के शेती बागायत होण्यास मदत झाली. उर्वरित क्षेत्र बागायत करण्यासाठी गावातील फौजदारीचा ओढा हा शेवग्याच्या ओढ्याशी जोडणीचे काम सध्या सुरू आहे. यातून बागायत क्षेत्रात ४० टक्क्यांची वाढ होणार आहे. या कामासाठी देखील संबंधित खासगी कंपनीने आर्थिक हातभार लावला.\nगावाच्या पीक पद्धतीत बदल झाला. बाजरी, ज्वारी, गहू या पिकांसह ऊस व भाजीपाला पिके मोठ्या प्रमाणात घेतली जात आहेत.\nवीस एकरांत फऴबाग लागवड झाली आहे.\nपाण्याच्या उपलब्धतेमुळे चारा मिळू लागल्याने जनावरांच्या संख्येत वाढ झाली आहे. यातून दुधाचे उत्पादन वाढले असून, सध्या दैनदिन चार हजार लिटर दुधाचे संकलन होत आहे.\nगावातील प्राथमिक शाळा ‘आयएसओ’ प्रमाणीकरण झाली आहे.\nबचत व संघटनेसाठी बचत गट निर्मितीवर देण्यात आला आहे. सध्या गावात १५ महिला तर आठ पुरुष बचत गट कार्यान्वित आहेत.\nगावातील सर्व गटारी बंदिस्त केल्यामुळे रोगराईचे प्रमाण कमी झाले आहे.\nपाणीटंचाई गावाने प्रत्यक्ष पाहिली असल्याने पा��्याचे काटेकोर नियोजन केले जाते. आता पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला असला तरी शुद्ध पाणी देता यावे यासाठी ‘सीएसआर’ निधीतून गावात पाणी शद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. गावातील प्रत्येक कुटुंबास एटीएम कार्ड देण्यात आले आहे. ते ‘रिचार्ज’ करावे लागतो. एकवेळ एटीएम कार्ड ‘स्वॅप’ केले तर किमान २० लिटर पाणी उपलब्ध होते. या प्रकल्पामुळे गावात २४ तास पाणी उपलब्ध झाले आहे. साधारण २० लिटर पाणी पाच रुपयांत दिले जाते. सध्या सर्वच कुटुंबे या पद्धतीने पाणी घेतात. शुद्ध पाण्यामुळे गावातील रोगराई कमी झाली असून, पाण्याचा अपव्यय टाळला जात आहे.\nपाणीटंचाईच्या झळा दूर करण्यासाठी ग्रामस्थांच्या मदतीने प्रकल्प हाती घेतले. त्यातून पाणी टंचाई दूर होण्यास मदत झाली. भविष्यात शेती शंभर टक्के ठिबक सिंचनाखाली आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.\nजलसंधारण बागायत दुष्काळ पाणी water पाणीटंचाई कृषी विभाग agriculture department company विकास जलयुक्त शिवार ऊस ठिबक सिंचन सिंचन\n-पाणी उपलब्ध झाल्याने जनावरांसाठी चारा पिकांची लागवड झाली.\n-पाझर तलावाचे खोलीकरण केल्याने झालेला पाणीसाठा.\n-गावातील ‘आयएसओ’ प्रमाणित प्राथमिक शाळा.\nओढा जोड प्रकल्पात या पद्धतीने गेट करण्यात आले आहे.\nलोक-जैविपा - भर दुष्काळात उभारलेली हिरवाई\nशेतकऱ्यांचा पुढाकार अनुभवल्यावर वन विभागाच्या सहभागाने वन जमिनीच्या काही भागांवर “नैसर्गि\nईशान्यकडील राज्ये का नाकारतात महाराष्ट्राची साखर...\nकोल्हापूर : वाहतूक खर्चामुळे महाग पडत असल्याने राज्यातील साखरेला ईशान्य भागातून मागणी कमी\nजमिनीच्या सुपीकतेतील गांडुळांचे योगदान\nजगभरामध्ये हजारो जातीची गांडुळे अस्तित्वात असून, जमिनीच्या जडणघडणीमध्ये सातत्याने कार्यरत\nजळगाव जिल्ह्यात 'येथे' सुरु झाली हमीभावाने कापूस...\nजळगाव ः खानदेशात भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) कापूस खरेदीला सुरवात केली असून, जळगाव ज\nनगर : नुकसान भरपाईसाठी एकशे पस्तीस कोटींचा निधी\nनगर : जिल्ह्यात ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसामुळे शेतीपिका\nपुदिना उत्पादनात रवी करंजकरांची मास्टरी...मुंबईत पुदिन्यात ‘गुडवील’ मिळविलेले करंजकर नाशिक...\nफूलशेती देऊ शकते का उत्पन्नाचा हमखास...अकोला जिल्ह्यातील कंझरा येथील अमृतराव दलपतराव...\nभरताच्या वा��ग्यासह दादर ज्वारीसाठी...खानदेशकन्या तथा आपल्या कवितेतून शेतीचे...\nदर्जेदार दुग्धोत्पादनांचा ‘गारवा’ ब्रॅंडकोल्हापूर जिल्ह्यातील मातब्बर दूध संघ दुग्धजन्य...\nशेवगा कसे ठरले 'या' शेतकऱ्याचे हुकमी...कायम अवर्षण स्थिती असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील...\nमानवी, शेती आरोग्यासाठी नैसर्गिक शेतीचा...मानवी व शेतीचे आरोग्य याबाबत अधिक जागरूक झालेल्या...\nअभ्यास, नियोजनातून देशी दुग्धव्यसाय...भाजीपाला शेती करण्याबरोबरच रेशीमशेती आणि...\nपर्यावरण संवर्धन, लोक शिक्षणामध्ये ‘...अकोला, वाशीम जिल्ह्यांतील सुमारे तीस...\nबांबू कलाकारीतून तयार केली ओळखकला पदवीधर असलेल्या सौ. संगीता दिलीप वडे यांनी...\nपुणे बाजार समितीत आवळा खातोय भाव,...‘क’ जीवनसत्वासाठी प्रसिद्ध असलेल्या आणि...\nकाजू, आंबा, कोकम प्रक्रिया उद्योगाची...नाधवडे (जि. सिंधुदुर्ग) येथील भालचंद्र भिकाजी...\nजळगावचे उडीद मार्केट यंदा पोचले...उडीद उत्पादनात खानदेश अग्रेसर आहे. जळगावच्या...\nपेरू विक्रीसाठी प्रसिद्ध पेरणे फाटापुणे जिल्ह्यातील हवेली आणि शिरूर तालुक्यांच्या...\nदोडका पिकाने उंचावले अर्थकारणधामणखेल (ता. जुन्नर, जि. पुणे) येथील चंद्रकांत...\nग्रामपरिवर्तनाची दिशा दाखविणारे शेंदोळा...जन्म, मृत्यू, विवाहनोंदणी प्रमाणपत्र हवे असेल; तर...\nसाठ देशी गायींच्या संवर्धनाचा आदर्शपुणे जिल्ह्यातील मंचर येथील सोनेचांदीचे पारंपरिक...\nअवर्षणग्रस्त माळरानावर फुलवली प्रगतशील...नगर जिल्ह्यात कायम अवर्षणग्रस्त कर्जत तालुक्यातील...\nकृषी कौशल्य प्रशिक्षणांद्वारे उभी...केंद्र शासनाची प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना २....\nशेती, शिक्षण अन ग्रामविकासामध्ये...समानता, स्वातंत्र्य आणि सहानुभूतीमुळेच व्यक्तीचा...\nहळद पावडर उद्योगात तयार केली ओळखसांगलीची बाजारपेठ हळकुंड आणि हळद पावडरीसाठी देश-...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nashik-news-latest-marathi-news-deshdoot-nashik-kasturbaa-book-rajan/", "date_download": "2019-11-21T23:36:25Z", "digest": "sha1:PDA5S3C4ZCWEPTF2MIU5RC7TPT4R3K2A", "length": 16345, "nlines": 238, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "‘कस्तुरबा’ पुस्तकाने तरुणपिढी समृद्ध होईल : राजन | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\n11 प्राथमिक आरोग्य केंद्रांना कायाकल्प पुरस्कार\nहातपाय बांधलेली नग्न अवस्थेतील तरुणी रेल्वे रूळावर आढळली\nजिल्ह्यातील ढोकी, संगमनेर नजीकच्या नाक्यावर टोलसाठी फास्टॅग प्रणाली\nअकोलेत कांदा 7000 वर\n२२ नोव्हेंबर २०१९, ई-पेपर, नाशिक\nसरसंघचालकांची वनवासी कल्याण प्रांत कार्यालयास भेट; ज्येष्ठ प्रचारक दीक्षितांच्या प्रकृतीची विचारपूस\nवॉटर बेल.. पाणी पिण्याला सुरुवात; दापूर येथे जि. प. शाळेत अनोखा उपक्रम\nत्र्यंबकेश्वर पंचायत समितीचे नशीब उजळले; गटविकास अधिकाऱ्याचा राज्यपालांच्या हस्ते गौरव\nजळगाव ई पेपर (२२ नोव्हेंबर २०१९)\nअमळनेरचा ‘नाभिक’ जागतिक प्रकाशझोतात\nअतिवृष्टीच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक आज जिल्ह्यात\nसमीक्षण – जतरा – एक उत्तम वातावरण निर्मिती\nधुळे ई पेपर (२२ नोव्हेंबर २०१९)\nधुळे ई पेपर (२१ नोव्हेंबर २०१९ )\nकबीरगंजमध्ये आठ दिवसांनंतर पाणीपुरवठा\nडॉ.एन.के.ठाकरे यांना लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड\nनंदुरबार जिल्ह्यात भाजपाला हादरा एक आमदार राजीनाम्याच्या तयारीत \nनंदुरबार ई पेपर (२२ नोव्हेंबर २०१९)\nखून प्रकरणात साक्षीदारच निघाला मारेकरी\nनंदुरबार ई पेपर (२१ नोव्हेंबर २०१९ )\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\n२२ नोव्हेंबर २०१९, ई-पेपर, नाशिक\nFeatured नाशिक मुख्य बातम्या\n‘कस्तुरबा’ पुस्तकाने तरुणपिढी समृद्ध होईल : राजन\nतरुणपिढीला महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधींच्या जीवनाबद्दल आज फारशी माहिती नाही. ही सर्व माहिती प्रा. सोर यांच्या ‘कस्तुरबा’ पुस्तकातून होईल, असे प्रतिपादन ज्येष्ठ गांधीवादी अन्वर राजन यांनी केले. ज्येष्ठ गांधीवादी प्रा. वासंती सोर लिखित कस्तुरबा पुस्तकाचे प्रकाशन राजन यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.\nमहात्मा गांधी यांच्याबद्दल आतापर्यंत विस्तृत लेखन झाले आहे. त्यातून वास्तवातील महात्मा गांधी समजावून घेणे सोपे आहे. महात्मा गांधींनी सांगितलेल्या सत्याची कास धरण्याच्या तत्त्वाचा अंगीकार करणे गरजेचे आहे, त्यासाठी त्यांच्यावर लिहिल्या गेलेल्या विपुल साहित्याचा उपयोग होईलच, पण त्यांची सहधर्म चारिणी असलेल्या कस्तुरबा गांधी यांच्याबद्दल प्रा. सोर यांच्या पुस्तकातून समजावून घेता येईल, असेही अन्वर राजन यांनी स्पष्ट केले.\nयानंतर प्रा. वासंती ��ोर म्हणाल्या की, कस्तुरबा गांधींबद्दल फारच कमी लिहिले गेले आहे. त्यामुळे आपण त्यांच्याबद्दल लिहावे, हा विचार आला. त्यात गांधीजींच्या दीडशेव्या जयंती वर्षानिमित्त पुस्तक लिहिण्याचे पक्के केले. कस्तुरबांच्या भूमिकेत जाऊन हे पुस्तक लिहावे असे विचारांती ठरविले. आज कस्तुरबा पुस्तक प्रसिद्ध होण्याचा आनंद काहीतरी वेगळाच आहे, असेही त्या म्हणाल्या.\nVideo : विधानसभेचा रणसंग्राम : बहुचर्चित नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात चाललंय तरी काय\n२२ नोव्हेंबर २०१९, ई-पेपर, नाशिक\nसरसंघचालकांची वनवासी कल्याण प्रांत कार्यालयास भेट; ज्येष्ठ प्रचारक दीक्षितांच्या प्रकृतीची विचारपूस\nवॉटर बेल.. पाणी पिण्याला सुरुवात; दापूर येथे जि. प. शाळेत अनोखा उपक्रम\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nनगर शहरात पावसाची रिपरिप\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nBlog : घरकुलातील घोटाळेबाजांना चपराक\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, ब्लॉग, मुख्य बातम्या\nधो-धो कोसळल्या उत्तराच्या धारा..\nFeatured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा स्थळाचा एनएसजी पथकाने घेतला ताबा\nBreaking News, आवर्जून वाचाच, जळगाव, राजकीय\nमोबाइल इंटरनेट सेवा महागणार\nFeatured, maharashtra, देश विदेश, मुख्य बातम्या\nआमचं सर्व मुद्यांवर एक मत – पृथ्वीराज चव्हाण\nपालघर : जिल्ह्यात पुन्हा ६.२ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का; नागरिक भूकंपाच्या सावटाखाली\nFeatured, maharashtra, देश विदेश, मुख्य बातम्या\n२२ नोव्हेंबर २०१९, ई-पेपर, नाशिक\nई पेपर- शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019\n11 प्राथमिक आरोग्य केंद्रांना कायाकल्प पुरस्कार\nFeatured, मुख्य बातम्या, सार्वमत\nजळगाव ई पेपर (२२ नोव्हेंबर २०१९)\n२२ नोव्हेंबर २०१९, ई-पेपर, नाशिक\nसरसंघचालकांची वनवासी कल्याण प्रांत कार्यालयास भेट; ज्येष्ठ प्रचारक दीक्षितांच्या प्रकृतीची विचारपूस\nवॉटर बेल.. पाणी पिण्याला सुरुवात; दापूर येथे जि. प. शाळेत अनोखा उपक्रम\n२२ नोव्हेंबर २०१९, ई-पेपर, नाशिक\nई पेपर- शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A5%A7%E0%A5%AC_%E0%A4%B5%E0%A5%80_%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2019-11-22T00:29:17Z", "digest": "sha1:6QSWDRWVHD5RLNRDVRDSICJFIPTLDYF7", "length": 11694, "nlines": 280, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:१६ वी लोकसभा सदस्य - विकिप���डिया", "raw_content": "\nवर्ग:१६ वी लोकसभा सदस्य\nह्या वर्गासाठी मुख्य लेखः १६ व्या लोकसभेचे सदस्य.\n०-९ · अ-ॐ क ख़ ग च छ ज झ ट ठ ड ढ त थ द ध न प फ ब भ म य र ल ळ व श ष स ह\n\"१६ वी लोकसभा सदस्य\" वर्गातील लेख\nएकूण ४६२ पैकी खालील २०० पाने या वर्गात आहेत.\n(मागील पान) (पुढील पान)\nअबू हसम खान चौधरी\nकुंवर पुष्पेन्द्र सिंह चंदेल\nजय प्रकाश नारायण यादव\nजयसिंग तियागराज नटरजी जे.\nनंद कुमार सिंग चौहान\nभारतीय राष्ट्रीय लोक दल\nमुत्तमसेट्टी श्रीनिवास राव (अवंती)\n(मागील पान) (पुढील पान)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ मे २०१४ रोजी १०:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/due-to-employees-shortage-safety-equipment-test-waiting-1136952/", "date_download": "2019-11-22T01:04:54Z", "digest": "sha1:K2IS54CP76C2AHBYKCSFEKRF7MBT4G35", "length": 14861, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "कर्मचाऱ्यांअभावी अग्निप्रतिबंधक उपकरणांची तपासणी टांगणीला | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनायजेरियन नागरिकांना घर भाडय़ाने देणाऱ्या ५ जणांवर गुन्हा\nसिडकोच्या घरांची सोडत आगरी कोळी भवनात\nवाहतूक कोंडीवरून नगरसेवक आक्रमक\nकांदा दराची चढाई सुरूच\nधुळ्यात महाआघाडीचा प्रयोग यशस्वी होणार\nकर्मचाऱ्यांअभावी अग्निप्रतिबंधक उपकरणांची तपासणी टांगणीला\nकर्मचाऱ्यांअभावी अग्निप्रतिबंधक उपकरणांची तपासणी टांगणीला\nअग्निसुरक्षा कायदा अस्तित्वात आल्यानंतर तब्बल नऊ वर्षांनी मुंबईतील उत्तुंग इमारतींमधील आग प्रतिबंधक उपाययोजनांबाबत पालिकेला जाग आली आहे.\nअग्निसुरक्षा कायदा अस्तित्वात आल्यानंतर तब्बल नऊ वर्षांनी मुंबईतील उत्तुंग इमारतींमधील आग प्रतिबंधक उपाययोजनांबाबत पालिकेला जाग आली आहे. इमारतींमधील अग्निसुरक्षा यंत्रणेची वर्षांतून दोन वेळा तपासणी सक्तीची करण्यात आली आहे. मात्र अग्निशमन दलातील उत्तुंग इमारत कक्षासाठी मंजूर झालेली ३३ केंद्र अधिकारी पदे अद्यापही भरण्यात आलेली नाहीत. त्यामुळे इमारतींकडून उपकरणांसंदर्भात ‘प्रपत्र बी’मध्ये सादर केल्या जाणाऱ्या माहितीची ��पासणी कोण करणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.‘महाराष्ट्र अग्निप्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम’ कायदा २००६ मध्ये अस्तित्वात आला. तत्पूर्वीच मुंबईत उत्तुंग इमारतींची संख्या वाढू लागली होती. या इमारतींमधील अग्निप्रतिबंधक यंत्रणांची काटेकोरपणे पाहणी करण्यासाठी २०१२ मध्ये अग्निशमन दलाअंतर्गत उत्तुंग इमारत कक्ष स्थापन करण्यात आला. या कक्षासाठी ३३ नवी केंद्र अधिकाऱ्यांची भरती करण्यास प्रशासनाने मान्यता दिली. यामुळे उंच इमारतींमधील अग्निसुरक्षेबाबत कडक पावले उचलली जातील, असे मुंबईकरांना वाटत होते.\nउत्तुंग इमारत कक्ष स्थापन केल्यानंतर आजतागायत ३३ केंद्र अधिकाऱ्यांनी नवी पदे भरण्यातच आली नाहीत. उलटपक्षी अग्निशमन दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांवरच उत्तुंग इमारतींमधील अग्निप्रतिबंधक यंत्रणांची तपासणी करण्याचे काम सोपविले गेले. आग विझविणे, अडकलेल्या पक्ष्यांची सुटका करणे, रस्त्यात सांडलेले ऑईल साफ करणे आदी कामांच्या जोडीला उंच इमारतींमधील अग्निप्रतिबंधक यंत्रणेच्या तपासणीच्या कामाचा भार त्यांच्यावर पडला. मात्र काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हे काम भावले आणि त्यातच ते अधिक रमले.\nएखाद्या इमारतीमध्ये तपासणी केल्यानंतर अग्निशमन दलातील अधिकारी अग्निशमन यंत्रणेतील त्रुटी निदर्शनास आणून देतात. या त्रुटी दूर कराव्यात, असे नमूद करून संबंधितांना ‘ना हरकत’ प्रमाणपत्र देऊन टाकतात, परंतु त्यानंतर त्रुटी दूर केल्या की नाही हे तपासण्याची यंत्रणा अग्निशमन दलाकडे नाही. मुंबईतील वाढती लोकसंख्या, उंच इमारतींची संख्या लक्षात घेता अग्निशमन दलात अपुरे मनुष्यबळ आहे. त्यामुळे इमारतींमधील त्रुटी दूर केल्या की नाहीत याची पडताळणी होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. इमारतीमधील रहिवाशीही त्यात सुधारणा करण्यात टाळाटाळ करतात आणि दुर्घटना घडल्यानंतर ओरड होते. त्यानंतर पुन्हा अग्निसुरक्षेबाबत प्रश्न निर्माण होतो.कामाचा भार हलका करण्यासाठी उत्तुंग इमारत कक्षासाठी ३३ केंद्र अधिकाऱ्यांची तातडीने भरती करावी, अशी मागणी अग्निशमन दलातील अधिकारी-कर्मचारीच करू लागले आहेत. इमारतींमधील यंत्रणेची वर्षांतून दोन वेळा संबंधित प्राधिकरणांकडून तपासणी करून घेण्याबरोबरच उत्तुंग इमारत कक्ष बळकट केल्यास अनेक दुर्घटना टळू शकत���ल, असे मत अग्निशमन दलातील एका अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nVIDEO : शिवाजी नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणा...\nशिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याबद्दल शरद म्हणतो, 'नजरेचा इशारा इकडे तिकडे झाला तरी...'\n'या' बॉलिवूड अभिनेत्रीचे होते पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत अफेअर\nया देशात सापडला ९० वर्षांपूर्वीचा मिकी माऊस\n‘तान्हाजी'च्या ट्रेलर लाँचला पत्रकाराने तैमुरबद्दल विचारला 'हा' मजेदार प्रश्न, सैफ म्हणाला...\nबनावट नोटांप्रकरणी एकही गुन्हा दाखल नाही\n‘कर्करोग योद्धय़ां’कडून राज्यात २०३४ शस्त्रक्रिया\nअमित शहांकडून झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अयोध्येचा मुद्दा\nभारतीय क्रिकेटमध्ये गुलाबी क्रांती\nयूएनएससीमध्ये पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित\n‘देशातील राष्ट्रीय महामार्गाच्या ५६६ प्रकल्पांना विलंब’\nकाश्मीरमध्ये दुकाने, व्यापारी संकुले दुसऱ्या दिवशीही बंद\nकेंद्र सरकारच्या नोकऱ्यांमधील ७ लाख पदे रिक्त\n‘काश्मीरमध्ये संपूर्ण निर्बंध असल्याचा आरोप करणाऱ्या याचिका चुकीच्या’\nप्रकाशझोतातील कसोटीकडे मनोरंजन म्हणून पाहू नये\n\"नथुराम गोडसे आमच्या मनात\" म्हणत सुभाषचंद्र बोस यांच्या पणतीने केली पूजा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.com/category/mumbai/page/2/", "date_download": "2019-11-22T00:24:15Z", "digest": "sha1:BLOLTGO4MQR47P5AOGCLG6J6TAD3P2EW", "length": 10789, "nlines": 151, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates Mumbai – Page 2", "raw_content": "\nउत्तर महाराष्ट्र – नाशिक\nपश्चिम महाराष्ट्र – पुणे\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nPMC बँकेच्या शाखेबाहेर काँग्रेसचं ‘भीक मांगो’ आंदोलन\nपंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेवर (PMC Bank) रिझर्व बँक ऑफ इंडियाने (RBI) निर्बंध लादले आहेत. त्यामुळे…\nमाहुल वासीयांच्या आंदोलनाला यश, हायकोर्टाने दिले ‘हे’ आदेश\nमाहुल प्रकल्पबधितांच्या जागेत झोपडपट्टी धारकांचे पुनर्वसन करू नये असं स्पष्ट आदेश उच्च न्यायालयाने सोमवारी राज्य सरकार आणि महापालिकेला दिले आहे\n….आता बेस्टकडून दुकानदारांना मिळणार ‘चिल्लर’\nगेल्या काही दिवसात बेस्टचं तिकीट कमी झालं आहे. 5 रूपयांपासून याची सुरूवात झाली आहे. अर्थातंच यामुळे बेस्टकडे मोठया प्रमाणावर चिल्लर जमा झाली आहे.\nआरे कॉलनीत मेट्रोचं काम सूरू असताना आढळला 6 फूट लांबीचा अजगर\nमुंबईत सर्वत्र विकासकामे सुरू आहेत. यामध्ये मेट्रोचं काम मोठ्या प्रमाणात सुरू असून कुलाबा ते गोरेगाव आरे कॉलनी तसेच मानखुर्द ते अंधेरी डी एन नगर,वडाळा ते ठाणे असं काम सुरू आहे\n‘माझी कंट्रोल रूम सुरू, चोराला पकडणार’, प्रदीप शर्मा यांच्या इशाऱ्याने खळबळ\n‘शिवसेनेचा भगवा पालघरवर जसा डौलाने फडकतो आहे, त्याच डौलाने आता आपल्याला तो नालासोपाऱ्यावर फडकवायचा आहे….\nRJ मलिष्काचं पुन्हा एकदा खड्ड्यांवर गाणं ‘चांद जमीं पर…’\nपुन्हा एकदा आर जे मलिष्काने खड्ड्यावर नवे गाणं तयार केले आहे.\nठाणे-बोरिवली बसमध्ये 2 जिवंत मगरी\nबोरिवलीला जाणाऱ्या प्रायव्हेट बसमध्ये चक्क 2 जिवंत मगरी आढळून आल्या. या मगरी छोट्या होत्या. या…\nमध्य रेल्वे सुरक्षा दलाच्या मुंबई विभागात बॉम्बशोधक व नाशक पथक दाखल होणार\nमुंबईमध्ये बॉम्ब हल्ले झालेले आहेत. अनेक घडामोडींमुळे सतर्क राहण्याचा इशारा ही देण्यात आले आहे. या आधी झालेल्या हल्ल्यांमध्ये रेल्वे स्टेशनचाही समावेश आहे. त्यामुळे मुंबईत सुरक्षा यंत्रणेनेवर विशेष लक्ष देण्यात आलं आहे.\nबीग बींचा मेट्रो कारशेडला पाठिंबा, मनसेची ‘ही’ प्रतिक्रीया\nआरे मध्ये होत असणाऱ्या कारशेडमुळे राजकिय वातावरण तर तापू लागले आहेच पण यासाठी सर्वच स्तरातून…\n12 वर्षीय विद्यार्थ्याने केली शिक्षिकेची हत्या; विद्यार्थी ताब्यात\nमुंबईतील गोवंडी परिसरात राहणाऱ्या 12 वर्षीय विद्यार्थ्याने शिकवणी घेणाऱ्या शिक्षिकेची धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना…\nBEST च्या ताफ्यात 400 नव्या AC मिनी बसेस\nमुंबईतील ट्राफिक मधून मुंबईकरांना लवकरात लवकर प्रवास करता यावा आणि ते ही गारेगार, म्हणून ‘BEST’ने…\nमुंबईसह उपनगरात मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस\nमुंबई शहर,पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरात कुठे कमी तर कुठे जास्त पाऊस पडत आहे. आज रविवार असल्याने मुंबईकर सन डे ला फन डे करण्याच्या विचारात असतानाच पावसाने त्यांच्या आनंदावर विरजण घातलेलं पाहायला मिळत आहे.\nतरुणीला पाहून रिक्षाचालकाचं हस्तमैथून, महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर\nदिल्लीपेक्षा मुंबई ही स्त्रियांसाठी सुरक्षित असल्याचं नेहमी म्हटलं जातं. मात्र गेल्या काही काळापासून मुंबईमध्येदेखील महिलांच्या…\nआर्थिक मंदीचा फटका मुंबई महानगरपालिकेलाही\nसध्या स्थावर मालमत्ता क्षेत्रांमध्ये आलेली मंदी, नवीन मालमत्तांच्या कर आकारणीत झालेली घट तसेच भांडवली मूल्याधारित…\nमुंबईच्या प्रसिद्ध माउंट मेरी जत्रेला भाविकांची गर्दी\nमुंबईतील सर्वांत प्रसिद्ध चर्चेसपैकी एक आहे बांद्रे येथील माउंट मेरी चर्च. सप्टेंबरमध्ये दरवर्षी येथे माउंट…\nनिकालापूर्वी मुख्यमंत्री केदारनाथ यात्रेवर\nशिवसेना 100 च्या वर जागा जिंकेल, संजय राऊत यांना विश्वास\n‘हाऊसफुल्ल 4’ मुळे मराठी सिनेमांना थिएटर्स नाही\nथ्रेसरमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू\nकोच्ची खासदारच्या पत्नीच्या ‘या’ पोस्टमुळे नेटकरी संतापले\nपीएमसी बॅंक घोटाळा: RBI घेणार पत्रकार परिषद\nहुबळी रेल्वेस्थानकावर पार्सलमध्ये स्फोट, ‘या’ आमदाराच्या नावे पार्सल\nकसोटी मालिकेत भारताचा दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय\n‘या’ अटीवर पी. चिदंबरम यांना जामीन मंजूर\nPMC घोटाळ्याचा पाचवा बळी,महिलेचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.com/satara-mla-meet-sharad-pawar/", "date_download": "2019-11-22T00:34:34Z", "digest": "sha1:55BSHJA7CD2JJIKM6IQNDBEGWLLMPBBV", "length": 6410, "nlines": 107, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates उदयनराजेंविषयी शरद पवारांकडे तक्रार?", "raw_content": "\nउत्तर महाराष्ट्र – नाशिक\nपश्चिम महाराष्ट्र – पुणे\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nउदयनराजेंविषयी शरद पवारांकडे तक्रार\nउदयनराजेंविषयी शरद पवारांकडे तक्रार\nसाताऱ्यातील आमदार शरद पवारांच्या भेटीला\nआमदारांनी उदयनराजेंविषयी तक्रार केल्याची माहिती\nबारामतीतील निवासस्थानी घेतली भेट\nबैठकीत राजकीय रणनीतीवर चर्चा\nबैठकीनंतर आमदारांनी पत्रकारांशी बोलणं टाळलं\nशरद पवारांनी फसवा फसवी करू नये नाहीतर आम्हांलाही कळतं… असा खोचक इशारा खा.उदयनराजे भोसलेंनी दिला… शरद पवार सध्या सातारा दौऱ्यावर आहेत, त्यांच्यासोबत बंद खोलीत चर्चा झालीय. यावेळी उदयनराजे भोसले चुकून शरद पवारांच्या कारमध्ये बसायला जात होते. ही चूक लक्षात येताच माझी आणि पवारांची एक सारखी कार असल्याचं वक्तव्य उदयनराजे यांनी केलं आहे.\nयाबाबत 2 दिवसांपूर्वी उदयनराजे काय बोलले\n‘…तर पवारांना बघून घेऊ’\nखासदार उदयराजे भोसले यांचा इशारा\nउदयनराजेंचा चुकून पवारांच्या कारमध्ये बसण्याचा प्रयत्न\n‘माझी आणि पवारसाहेबांची एकसारखी कार आहे’\nखासदार उदयनराजे यांचं सूचक वक्तव्य\nPrevious स्वाइन फ्लूचं नाशिकमध्ये थैमान, वाचा त्याचे लक्षणं आणि उपचार\nNext राज्यात स्वाईन फ्लूचं थैमान, पिंपरी-चिंचवडमध्ये 23वा बळी\nकर्मचाऱ्यांच्या पगारासाठी सरपंच मॅडमनी ठेवलं आपलं मंगळसूत्र गहाण\nपुण्यतिथी उत्सवात साईंच्या चरणी रेकॉर्डब्रेक दान\nपंतप्रधान पीक विमा योजनेतून राज्याला तातडीनं मदत देणार – पंतप्रधान\nनिकालापूर्वी मुख्यमंत्री केदारनाथ यात्रेवर\nशिवसेना 100 च्या वर जागा जिंकेल, संजय राऊत यांना विश्वास\n‘हाऊसफुल्ल 4’ मुळे मराठी सिनेमांना थिएटर्स नाही\nथ्रेसरमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू\nकोच्ची खासदारच्या पत्नीच्या ‘या’ पोस्टमुळे नेटकरी संतापले\nनिकालापूर्वी मुख्यमंत्री केदारनाथ यात्रेवर\nशिवसेना 100 च्या वर जागा जिंकेल, संजय राऊत यांना विश्वास\n‘हाऊसफुल्ल 4’ मुळे मराठी सिनेमांना थिएटर्स नाही\nथ्रेसरमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू\nकोच्ची खासदारच्या पत्नीच्या ‘या’ पोस्टमुळे नेटकरी संतापले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://m.dailyhunt.in/news/india/marathi/oneindia+exclusive+marathi-epaper-oneexmar", "date_download": "2019-11-22T01:22:40Z", "digest": "sha1:RE3UGOJNSPPZT2NPZ6NGOMVN3VTNT22P", "length": 61979, "nlines": 68, "source_domain": "m.dailyhunt.in", "title": "Oneindia Exclusive Marathi Epaper, News, वन इंडिया एक्सक्लूसिव्ह Marathi Newspaper | Dailyhunt #greyscale\")}#back-top{bottom:-6px;right:20px;z-index:999999;position:fixed;display:none}#back-top a{background-color:#000;color:#fff;display:block;padding:20px;border-radius:50px 50px 0 0}#back-top a:hover{background-color:#d0021b;transition:all 1s linear}#setting{width:100%}.setting h3{font-size:16px;color:#d0021b;padding-bottom:10px;border-bottom:1px solid #ededed}.setting .country_list,.setting .fav_cat_list,.setting .fav_lang_list,.setting .fav_np_list{margin-bottom:50px}.setting .country_list li,.setting .fav_cat_list li,.setting .fav_lang_list li,.setting .fav_np_list li{width:25%;float:left;margin-bottom:20px;max-height:30px;overflow:hidden}.setting .country_list li a,.setting .fav_cat_list li a,.setting .fav_lang_list li a,.setting .fav_np_list li a{display:block;padding:5px 5px 5px 45px;background-size:70px auto;color:#000}.setting .country_list li a.active em,.setting .country_list li a:hover,.setting .country_list li a:hover em,.setting .fav_cat_list li a:hover,.setting .fav_lang_list li a:hover,.setting .fav_np_list li a:hover{color:#d0021b}.setting .country_list li a span,.setting .fav_cat_list li a span,.setting .fav_lang_list li a span,.setting .fav_np_list li a span{display:block}.setting .country_list li a span.active,.setting .country_list li a span:hover,.setting .fav_cat_list li a span.active,.setting .fav_cat_list li a span:hover,.setting .fav_lang_list li a span.active,.setting .fav_lang_list li a span:hover,.setting .fav_np_list li a span.active,.setting .fav_np_list li a span:hover{background:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/images/icon_checkbox_checked@2x.png) right center no-repeat;background-size:40px auto}.setting .country_list li a{padding:0 0 0 35px;background-repeat:no-repeat;background-size:30px auto;background-position:left}.setting .country_list li a em{display:block;padding:5px 5px 5px 45px;background-position:left center;background-repeat:no-repeat;background-size:30px auto}.setting .country_list li a.active,.setting .country_list li a:hover{background-image:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/images/icon_checkbox_checked@2x.png);background-position:left center;background-repeat:no-repeat;background-size:40px auto}.setting .fav_lang_list li{height:30px;max-height:30px}.setting .fav_lang_list li a,.setting .fav_lang_list li a.active{background-image:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/images/sprite_svg.svg);display:inline-block;background-position:0 -387px;background-size:30px auto;background-repeat:no-repeat}.setting .fav_lang_list li a.active{background-position:0 -416px}.setting .fav_cat_list li em,.setting .fav_cat_list li span,.setting .fav_np_list li em,.setting .fav_np_list li span{float:left;display:block}.setting .fav_cat_list li em a,.setting .fav_cat_list li span a,.setting .fav_np_list li em a,.setting .fav_np_list li span a{display:block;height:50px;overflow:hidden;padding:0}.setting .fav_cat_list li em a img,.setting .fav_cat_list li span a img,.setting .fav_np_list li em a img,.setting .fav_np_list li span a img{max-height:45px;border:1px solid #d8d8d8;width:45px;float:left;margin-right:10px}.setting .fav_cat_list li em a p,.setting .fav_cat_list li span a p,.setting .fav_np_list li em a p,.setting .fav_np_list li span a p{font-size:12px;float:left;color:#000;padding:15px 15px 15px 0}.setting .fav_cat_list li em a:hover img,.setting .fav_cat_list li span a:hover img,.setting .fav_np_list li em a:hover img,.setting .fav_np_list li span a:hover img{border-color:#fd003a}.setting .fav_cat_list li em a:hover p,.setting .fav_cat_list li span a:hover p,.setting .fav_np_list li em a:hover p,.setting .fav_np_list li span a:hover p{color:#d0021b}.setting .fav_cat_list li em,.setting .fav_np_list li em{float:right;margin-top:15px;margin-right:45px}.setting .fav_cat_list li em a,.setting .fav_np_list li em a{width:20px;height:20px;border:none;background-size:20px auto}.setting .fav_cat_list li em a,.setting .fav_cat_list li span a{height:100%}.setting .fav_cat_list li em a p,.setting .fav_cat_list li span a p{padding:10px}.setting .fav_cat_list li em{float:right;margin-top:10px;margin-right:45px}.setting .fav_cat_list li em a{width:20px;height:20px;border:none;background-size:20px auto}.setting .fav_cat_list,.setting .fav_lang_list,.setting .fav_np_list{overflow:auto;max-height:200px}.sett_ok{background-color:#e2e2e2;display:block;-webkit-border-radius:3px;-moz-border-radius:3px;border-radius:3px;padding:15px 10px;color:#000;font-size:13px;font-family:fnt_en,Arial,sans-serif;margin:0 auto;width:100px}.sett_ok:hover{background-color:#d0021b;color:#fff;-webkit-transition:all 1s linear;-moz-transition:all 1s linear;-o-transition:all 1s linear;-ms-transition:all 1s linear;transition:all 1s linear}.loadImg{margin-bottom:20px}.loadImg img{width:50px;height:50px;display:inline-block}.sel_lang{background-color:#f8f8f8;border-bottom:1px solid #e9e9e9}.sel_lang ul.lv1 li{width:20%;float:left;position:relative}.sel_lang ul.lv1 li a{color:#000;display:block;padding:20px 15px 13px;height:15px;border-bottom:5px solid transparent;font-size:15px;text-align:center;font-weight:700}.sel_lang ul.lv1 li .active,.sel_lang ul.lv1 li a:hover{border-bottom:5px solid #d0021b;color:#d0021b}.sel_lang ul.lv1 li .english,.sel_lang ul.lv1 li .more{font-size:12px}.sel_lang ul.lv1 li ul.sub{width:100%;position:absolute;z-index:3;background-color:#f8f8f8;border:1px solid #e9e9e9;border-right:none;border-top:none;top:52px;left:-1px;display:none}#error .logo img,#error ul.appList li,.brd_cum a{display:inline-block}.sel_lang ul.lv1 li ul.sub li{width:100%}.sel_lang ul.lv1 li ul.sub li .active,.sel_lang ul.lv1 li ul.sub li a:hover{border-bottom:5px solid #000;color:#000}#sel_lang_scrl{position:fixed;width:930px;z-index:2;top:0}.newsListing ul li.lang_urdu figure figcaption h2 a,.newsListing ul li.lang_urdu figure figcaption p,.newsListing ul li.lang_urdu figure figcaption span{direction:rtl;text-align:right}#error .logo,#error p,#error ul.appList,.adsWrp,.ph_gal .inr{text-align:center}.brd_cum{background:#e5e5e5;color:#535353;font-size:10px;padding:25px 25px 18px}.brd_cum a{color:#000}#error .logo img{width:auto;height:auto}#error p{padding:20px}#error ul.appList li a{display:block;margin:10px;background:#22a10d;-webkit-border-radius:3px;-moz-border-radius:3px;border-radius:3px;color:#fff;padding:10px}.ph_gal .inr{background-color:#f8f8f8;padding:10px}.ph_gal .inr div{display:inline-block;height:180px;max-height:180px;max-width:33%;width:33%}.ph_gal .inr div a{display:block;border:2px solid #fff;background:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/images/defult.jpg) no-repeat #ededed;height:180px;max-height:180px}.ph_gal .inr div a img{width:100%;height:100%}.ph_gal figcaption{width:100%!important;padding-left:0!important}.adsWrp{width:auto;margin:0 auto;float:none}.newsListing ul li.lang_ur figure .img,.newsListing ul li.lang_ur figure figcaption .resource ul li{float:right}.adsWrp .ads iframe{width:100%}article .adsWrp{padding:20px 0}article .details_data .adsWrp{padding:10px 0}aside .adsWrp{padding-top:10px;padding-bottom:10px}.float_ads{width:728px;position:fixed;z-index:999;height:90px;bottom:0;left:50%;margin-left:-364px;border:1px solid #d8d8d8;background:#fff;display:none}#crts_468x60a,#crts_468x60b{max-width:468px;overflow:hidden;margin:0 auto}#crts_468x60a iframe,#crts_468x60b iframe{width:100%!important;max-width:468px}#crt_728x90a,#crt_728x90b{max-width:728px;overflow:hidden;margin:0 auto}#crt_728x90a iframe,#crt_728x90b iframe{width:100%!important;max-width:728px}.hd_h1{padding:25px 25px 0}.hd_h1 h1{font-size:20px;font-weight:700}h1,h2{color:#000;font-size:28px}h1 span{color:#8a8a8a}h2{font-size:13px}@font-face{font-family:fnt_en;src:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/fonts/en/notoRegular.ttf) format('truetype');font-weight:400;font-style:normal}@font-face{font-family:fnt_hi;src:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/fonts/hi/notoRegular.ttf) format('truetype');font-weight:400;font-style:normal}@font-face{font-family:fnt_mr;src:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/fonts/mr/notoRegular.ttf) format('truetype');font-weight:400;font-style:normal}@font-face{font-family:fnt_gu;src:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/fonts/gu/notoRegular.ttf) format('truetype');font-weight:400;font-style:normal}@font-face{font-family:fnt_pa;src:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/fonts/pa/notoRegular.ttf) format('truetype');font-weight:400;font-style:normal}@font-face{font-family:fnt_bn;src:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/fonts/bn/notoRegular.ttf) format('truetype');font-weight:400;font-style:normal}@font-face{font-family:fnt_kn;src:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/fonts/kn/notoRegular.ttf) format('truetype');font-weight:400;font-style:normal}@font-face{font-family:fnt_ta;src:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/fonts/ta/notoRegular.ttf) format('truetype');font-weight:400;font-style:normal}@font-face{font-family:fnt_te;src:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/fonts/te/notoRegular.ttf) format('truetype');font-weight:400;font-style:normal}@font-face{font-family:fnt_ml;src:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/fonts/ml/notoRegular.ttf) format('truetype');font-weight:400;font-style:normal}@font-face{font-family:fnt_or;src:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/fonts/or/notoRegular.ttf) format('truetype');font-weight:400;font-style:normal}@font-face{font-family:fnt_ur;src:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/fonts/ur/notoRegular.ttf) format('truetype');font-weight:400;font-style:normal}@font-face{font-family:fnt_ne;src:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/fonts/or/notoRegular.ttf) format('truetype');font-weight:400;font-style:normal}.fnt_en{font-family:fnt_en,Arial,sans-serif}.fnt_bh,.fnt_hi{font-family:fnt_hi,Arial,sans-serif}.fnt_mr{font-family:fnt_mr,Arial,sans-serif}.fnt_gu{font-family:fnt_gu,Arial,sans-serif}.fnt_pa{font-family:fnt_pa,Arial,sans-serif}.fnt_bn{font-family:fnt_bn,Arial,sans-serif}.fnt_kn{font-family:fnt_kn,Arial,sans-serif}.fnt_ta{font-family:fnt_ta,Arial,sans-serif}.fnt_te{font-family:fnt_te,Arial,sans-serif}.fnt_ml{font-family:fnt_ml,Arial,sans-serif}.fnt_or{font-family:fnt_or,Arial,sans-serif}.fnt_ur{font-family:fnt_ur,Arial,sans-serif}.fnt_ne{font-family:fnt_ne,Arial,sans-serif}.newsListing ul li.lang_en figure figcaption a,.newsListing ul li.lang_en figure figcaption b,.newsListing ul li.lang_en figure figcaption div,.newsListing ul li.lang_en figure figcaption font,.newsListing ul li.lang_en figure figcaption h1,.newsListing ul li.lang_en figure figcaption h2,.newsListing ul li.lang_en figure figcaption h3,.newsListing ul li.lang_en figure figcaption h4,.newsListing ul li.lang_en figure figcaption h5,.newsListing ul li.lang_en figure figcaption h6,.newsListing ul li.lang_en figure figcaption i,.newsListing ul li.lang_en figure figcaption li,.newsListing ul li.lang_en figure figcaption ol,.newsListing ul li.lang_en figure figcaption p,.newsListing ul li.lang_en figure figcaption span,.newsListing ul li.lang_en figure figcaption strong,.newsListing ul li.lang_en figure figcaption table,.newsListing ul li.lang_en figure figcaption tbody,.newsListing ul li.lang_en figure figcaption td,.newsListing ul li.lang_en figure figcaption tfoot,.newsListing ul li.lang_en figure figcaption th,.newsListing ul li.lang_en figure figcaption thead,.newsListing ul li.lang_en figure figcaption tr,.newsListing ul li.lang_en figure figcaption u,.newsListing ul li.lang_en figure figcaption ul{font-family:fnt_en,Arial,sans-serif}.newsListing ul li.lang_bh figure figcaption a,.newsListing ul li.lang_bh figure figcaption b,.newsListing ul li.lang_bh figure figcaption div,.newsListing ul li.lang_bh figure figcaption font,.newsListing ul li.lang_bh figure figcaption h1,.newsListing ul li.lang_bh figure figcaption h2,.newsListing ul li.lang_bh figure figcaption h3,.newsListing ul li.lang_bh figure figcaption h4,.newsListing ul li.lang_bh figure figcaption h5,.newsListing ul li.lang_bh figure figcaption h6,.newsListing ul li.lang_bh figure figcaption i,.newsListing ul li.lang_bh figure figcaption li,.newsListing ul li.lang_bh figure figcaption ol,.newsListing ul li.lang_bh figure figcaption p,.newsListing ul li.lang_bh figure figcaption span,.newsListing ul li.lang_bh figure figcaption strong,.newsListing ul li.lang_bh figure figcaption table,.newsListing ul li.lang_bh figure figcaption tbody,.newsListing ul li.lang_bh figure figcaption td,.newsListing ul li.lang_bh figure figcaption tfoot,.newsListing ul li.lang_bh figure figcaption th,.newsListing ul li.lang_bh figure figcaption thead,.newsListing ul li.lang_bh figure figcaption tr,.newsListing ul li.lang_bh figure figcaption u,.newsListing ul li.lang_bh figure figcaption ul,.newsListing ul li.lang_hi figure figcaption a,.newsListing ul li.lang_hi figure figcaption b,.newsListing ul li.lang_hi figure figcaption div,.newsListing ul li.lang_hi figure figcaption font,.newsListing ul li.lang_hi figure figcaption h1,.newsListing ul li.lang_hi figure figcaption h2,.newsListing ul li.lang_hi figure figcaption h3,.newsListing ul li.lang_hi figure figcaption h4,.newsListing ul li.lang_hi figure figcaption h5,.newsListing ul li.lang_hi figure figcaption h6,.newsListing ul li.lang_hi figure figcaption i,.newsListing ul li.lang_hi figure figcaption li,.newsListing ul li.lang_hi figure figcaption ol,.newsListing ul li.lang_hi figure figcaption p,.newsListing ul li.lang_hi figure figcaption span,.newsListing ul li.lang_hi figure figcaption strong,.newsListing ul li.lang_hi figure figcaption table,.newsListing ul li.lang_hi figure figcaption tbody,.newsListing ul li.lang_hi figure figcaption td,.newsListing ul li.lang_hi figure figcaption tfoot,.newsListing ul li.lang_hi figure figcaption th,.newsListing ul li.lang_hi figure figcaption thead,.newsListing ul li.lang_hi figure figcaption tr,.newsListing ul li.lang_hi figure figcaption u,.newsListing ul li.lang_hi figure figcaption ul{font-family:fnt_hi,Arial,sans-serif}.newsListing ul li.lang_mr figure figcaption a,.newsListing ul li.lang_mr figure figcaption b,.newsListing ul li.lang_mr figure figcaption div,.newsListing ul li.lang_mr figure figcaption font,.newsListing ul li.lang_mr figure figcaption h1,.newsListing ul li.lang_mr figure figcaption h2,.newsListing ul li.lang_mr figure figcaption h3,.newsListing ul li.lang_mr figure figcaption h4,.newsListing ul li.lang_mr figure figcaption h5,.newsListing ul li.lang_mr figure figcaption h6,.newsListing ul li.lang_mr figure figcaption i,.newsListing ul li.lang_mr figure figcaption li,.newsListing ul li.lang_mr figure figcaption ol,.newsListing ul li.lang_mr figure figcaption p,.newsListing ul li.lang_mr figure figcaption span,.newsListing ul li.lang_mr figure figcaption strong,.newsListing ul li.lang_mr figure figcaption table,.newsListing ul li.lang_mr figure figcaption tbody,.newsListing ul li.lang_mr figure figcaption td,.newsListing ul li.lang_mr figure figcaption tfoot,.newsListing ul li.lang_mr figure figcaption th,.newsListing ul li.lang_mr figure figcaption thead,.newsListing ul li.lang_mr figure figcaption tr,.newsListing ul li.lang_mr figure figcaption u,.newsListing ul li.lang_mr figure figcaption ul{font-family:fnt_mr,Arial,sans-serif}.newsListing ul li.lang_gu figure figcaption a,.newsListing ul li.lang_gu figure figcaption b,.newsListing ul li.lang_gu figure figcaption div,.newsListing ul li.lang_gu figure figcaption font,.newsListing ul li.lang_gu figure figcaption h1,.newsListing ul li.lang_gu figure figcaption h2,.newsListing ul li.lang_gu figure figcaption h3,.newsListing ul li.lang_gu figure figcaption h4,.newsListing ul li.lang_gu figure figcaption h5,.newsListing ul li.lang_gu figure figcaption h6,.newsListing ul li.lang_gu figure figcaption i,.newsListing ul li.lang_gu figure figcaption li,.newsListing ul li.lang_gu figure figcaption ol,.newsListing ul li.lang_gu figure figcaption p,.newsListing ul li.lang_gu figure figcaption span,.newsListing ul li.lang_gu figure figcaption strong,.newsListing ul li.lang_gu figure figcaption table,.newsListing ul li.lang_gu figure figcaption tbody,.newsListing ul li.lang_gu figure figcaption td,.newsListing ul li.lang_gu figure figcaption tfoot,.newsListing ul li.lang_gu figure figcaption th,.newsListing ul li.lang_gu figure figcaption thead,.newsListing ul li.lang_gu figure figcaption tr,.newsListing ul li.lang_gu figure figcaption u,.newsListing ul li.lang_gu figure figcaption ul{font-family:fnt_gu,Arial,sans-serif}.newsListing ul li.lang_pa figure figcaption a,.newsListing ul li.lang_pa figure figcaption b,.newsListing ul li.lang_pa figure figcaption div,.newsListing ul li.lang_pa figure figcaption font,.newsListing ul li.lang_pa figure figcaption h1,.newsListing ul li.lang_pa figure figcaption h2,.newsListing ul li.lang_pa figure figcaption h3,.newsListing ul li.lang_pa figure figcaption h4,.newsListing ul li.lang_pa figure figcaption h5,.newsListing ul li.lang_pa figure figcaption h6,.newsListing ul li.lang_pa figure figcaption i,.newsListing ul li.lang_pa figure figcaption li,.newsListing ul li.lang_pa figure figcaption ol,.newsListing ul li.lang_pa figure figcaption p,.newsListing ul li.lang_pa figure figcaption span,.newsListing ul li.lang_pa figure figcaption strong,.newsListing ul li.lang_pa figure figcaption table,.newsListing ul li.lang_pa figure figcaption tbody,.newsListing ul li.lang_pa figure figcaption td,.newsListing ul li.lang_pa figure figcaption tfoot,.newsListing ul li.lang_pa figure figcaption th,.newsListing ul li.lang_pa figure figcaption thead,.newsListing ul li.lang_pa figure figcaption tr,.newsListing ul li.lang_pa figure figcaption u,.newsListing ul li.lang_pa figure figcaption ul{font-family:fnt_pa,Arial,sans-serif}.newsListing ul li.lang_bn figure figcaption a,.newsListing ul li.lang_bn figure figcaption b,.newsListing ul li.lang_bn figure figcaption div,.newsListing ul li.lang_bn figure figcaption font,.newsListing ul li.lang_bn figure figcaption h1,.newsListing ul li.lang_bn figure figcaption h2,.newsListing ul li.lang_bn figure figcaption h3,.newsListing ul li.lang_bn figure figcaption h4,.newsListing ul li.lang_bn figure figcaption h5,.newsListing ul li.lang_bn figure figcaption h6,.newsListing ul li.lang_bn figure figcaption i,.newsListing ul li.lang_bn figure figcaption li,.newsListing ul li.lang_bn figure figcaption ol,.newsListing ul li.lang_bn figure figcaption p,.newsListing ul li.lang_bn figure figcaption span,.newsListing ul li.lang_bn figure figcaption strong,.newsListing ul li.lang_bn figure figcaption table,.newsListing ul li.lang_bn figure figcaption tbody,.newsListing ul li.lang_bn figure figcaption td,.newsListing ul li.lang_bn figure figcaption tfoot,.newsListing ul li.lang_bn figure figcaption th,.newsListing ul li.lang_bn figure figcaption thead,.newsListing ul li.lang_bn figure figcaption tr,.newsListing ul li.lang_bn figure figcaption u,.newsListing ul li.lang_bn figure figcaption ul{font-family:fnt_bn,Arial,sans-serif}.newsListing ul li.lang_kn figure figcaption a,.newsListing ul li.lang_kn figure figcaption b,.newsListing ul li.lang_kn figure figcaption div,.newsListing ul li.lang_kn figure figcaption font,.newsListing ul li.lang_kn figure figcaption h1,.newsListing ul li.lang_kn figure figcaption h2,.newsListing ul li.lang_kn figure figcaption h3,.newsListing ul li.lang_kn figure figcaption h4,.newsListing ul li.lang_kn figure figcaption h5,.newsListing ul li.lang_kn figure figcaption h6,.newsListing ul li.lang_kn figure figcaption i,.newsListing ul li.lang_kn figure figcaption li,.newsListing ul li.lang_kn figure figcaption ol,.newsListing ul li.lang_kn figure figcaption p,.newsListing ul li.lang_kn figure figcaption span,.newsListing ul li.lang_kn figure figcaption strong,.newsListing ul li.lang_kn figure figcaption table,.newsListing ul li.lang_kn figure figcaption tbody,.newsListing ul li.lang_kn figure figcaption td,.newsListing ul li.lang_kn figure figcaption tfoot,.newsListing ul li.lang_kn figure figcaption th,.newsListing ul li.lang_kn figure figcaption thead,.newsListing ul li.lang_kn figure figcaption tr,.newsListing ul li.lang_kn figure figcaption u,.newsListing ul li.lang_kn figure figcaption ul{font-family:fnt_kn,Arial,sans-serif}.newsListing ul li.lang_ta figure figcaption a,.newsListing ul li.lang_ta figure figcaption b,.newsListing ul li.lang_ta figure figcaption div,.newsListing ul li.lang_ta figure figcaption font,.newsListing ul li.lang_ta figure figcaption h1,.newsListing ul li.lang_ta figure figcaption h2,.newsListing ul li.lang_ta figure figcaption h3,.newsListing ul li.lang_ta figure figcaption h4,.newsListing ul li.lang_ta figure figcaption h5,.newsListing ul li.lang_ta figure figcaption h6,.newsListing ul li.lang_ta figure figcaption i,.newsListing ul li.lang_ta figure figcaption li,.newsListing ul li.lang_ta figure figcaption ol,.newsListing ul li.lang_ta figure figcaption p,.newsListing ul li.lang_ta figure figcaption span,.newsListing ul li.lang_ta figure figcaption strong,.newsListing ul li.lang_ta figure figcaption table,.newsListing ul li.lang_ta figure figcaption tbody,.newsListing ul li.lang_ta figure figcaption td,.newsListing ul li.lang_ta figure figcaption tfoot,.newsListing ul li.lang_ta figure figcaption th,.newsListing ul li.lang_ta figure figcaption thead,.newsListing ul li.lang_ta figure figcaption tr,.newsListing ul li.lang_ta figure figcaption u,.newsListing ul li.lang_ta figure figcaption ul{font-family:fnt_ta,Arial,sans-serif}.newsListing ul li.lang_te figure figcaption a,.newsListing ul li.lang_te figure figcaption b,.newsListing ul li.lang_te figure figcaption div,.newsListing ul li.lang_te figure figcaption font,.newsListing ul li.lang_te figure figcaption h1,.newsListing ul li.lang_te figure figcaption h2,.newsListing ul li.lang_te figure figcaption h3,.newsListing ul li.lang_te figure figcaption h4,.newsListing ul li.lang_te figure figcaption h5,.newsListing ul li.lang_te figure figcaption h6,.newsListing ul li.lang_te figure figcaption i,.newsListing ul li.lang_te figure figcaption li,.newsListing ul li.lang_te figure figcaption ol,.newsListing ul li.lang_te figure figcaption p,.newsListing ul li.lang_te figure figcaption span,.newsListing ul li.lang_te figure figcaption strong,.newsListing ul li.lang_te figure figcaption table,.newsListing ul li.lang_te figure figcaption tbody,.newsListing ul li.lang_te figure figcaption td,.newsListing ul li.lang_te figure figcaption tfoot,.newsListing ul li.lang_te figure figcaption th,.newsListing ul li.lang_te figure figcaption thead,.newsListing ul li.lang_te figure figcaption tr,.newsListing ul li.lang_te figure figcaption u,.newsListing ul li.lang_te figure figcaption ul{font-family:fnt_te,Arial,sans-serif}.newsListing ul li.lang_ml figure figcaption a,.newsListing ul li.lang_ml figure figcaption b,.newsListing ul li.lang_ml figure figcaption div,.newsListing ul li.lang_ml figure figcaption font,.newsListing ul li.lang_ml figure figcaption h1,.newsListing ul li.lang_ml figure figcaption h2,.newsListing ul li.lang_ml figure figcaption h3,.newsListing ul li.lang_ml figure figcaption h4,.newsListing ul li.lang_ml figure figcaption h5,.newsListing ul li.lang_ml figure figcaption h6,.newsListing ul li.lang_ml figure figcaption i,.newsListing ul li.lang_ml figure figcaption li,.newsListing ul li.lang_ml figure figcaption ol,.newsListing ul li.lang_ml figure figcaption p,.newsListing ul li.lang_ml figure figcaption span,.newsListing ul li.lang_ml figure figcaption strong,.newsListing ul li.lang_ml figure figcaption table,.newsListing ul li.lang_ml figure figcaption tbody,.newsListing ul li.lang_ml figure figcaption td,.newsListing ul li.lang_ml figure figcaption tfoot,.newsListing ul li.lang_ml figure figcaption th,.newsListing ul li.lang_ml figure figcaption thead,.newsListing ul li.lang_ml figure figcaption tr,.newsListing ul li.lang_ml figure figcaption u,.newsListing ul li.lang_ml figure figcaption ul{font-family:fnt_ml,Arial,sans-serif}.newsListing ul li.lang_or figure figcaption a,.newsListing ul li.lang_or figure figcaption b,.newsListing ul li.lang_or figure figcaption div,.newsListing ul li.lang_or figure figcaption font,.newsListing ul li.lang_or figure figcaption h1,.newsListing ul li.lang_or figure figcaption h2,.newsListing ul li.lang_or figure figcaption h3,.newsListing ul li.lang_or figure figcaption h4,.newsListing ul li.lang_or figure figcaption h5,.newsListing ul li.lang_or figure figcaption h6,.newsListing ul li.lang_or figure figcaption i,.newsListing ul li.lang_or figure figcaption li,.newsListing ul li.lang_or figure figcaption ol,.newsListing ul li.lang_or figure figcaption p,.newsListing ul li.lang_or figure figcaption span,.newsListing ul li.lang_or figure figcaption strong,.newsListing ul li.lang_or figure figcaption table,.newsListing ul li.lang_or figure figcaption tbody,.newsListing ul li.lang_or figure figcaption td,.newsListing ul li.lang_or figure figcaption tfoot,.newsListing ul li.lang_or figure figcaption th,.newsListing ul li.lang_or figure figcaption thead,.newsListing ul li.lang_or figure figcaption tr,.newsListing ul li.lang_or figure figcaption u,.newsListing ul li.lang_or figure figcaption ul{font-family:fnt_or,Arial,sans-serif}.newsListing ul li.lang_ur figure figcaption{padding:0 20px 0 0}.newsListing ul li.lang_ur figure figcaption a,.newsListing ul li.lang_ur figure figcaption b,.newsListing ul li.lang_ur figure figcaption div,.newsListing ul li.lang_ur figure figcaption font,.newsListing ul li.lang_ur figure figcaption h1,.newsListing ul li.lang_ur figure figcaption h2,.newsListing ul li.lang_ur figure figcaption h3,.newsListing ul li.lang_ur figure figcaption h4,.newsListing ul li.lang_ur figure figcaption h5,.newsListing ul li.lang_ur figure figcaption h6,.newsListing ul li.lang_ur figure figcaption i,.newsListing ul li.lang_ur figure figcaption li,.newsListing ul li.lang_ur figure figcaption ol,.newsListing ul li.lang_ur figure figcaption p,.newsListing ul li.lang_ur figure figcaption span,.newsListing ul li.lang_ur figure figcaption strong,.newsListing ul li.lang_ur figure figcaption table,.newsListing ul li.lang_ur figure figcaption tbody,.newsListing ul li.lang_ur figure figcaption td,.newsListing ul li.lang_ur figure figcaption tfoot,.newsListing ul li.lang_ur figure figcaption th,.newsListing ul li.lang_ur figure figcaption thead,.newsListing ul li.lang_ur figure figcaption tr,.newsListing ul li.lang_ur figure figcaption u,.newsListing ul li.lang_ur figure figcaption ul{font-family:fnt_ur,Arial,sans-serif;direction:rtl;text-align:right}.newsListing ul li.lang_ur figure figcaption h2 a{direction:rtl;text-align:right}.newsListing ul li.lang_ne figure figcaption a,.newsListing ul li.lang_ne figure figcaption b,.newsListing ul li.lang_ne figure figcaption div,.newsListing ul li.lang_ne figure figcaption font,.newsListing ul li.lang_ne figure figcaption h1,.newsListing ul li.lang_ne figure figcaption h2,.newsListing ul li.lang_ne figure figcaption h3,.newsListing ul li.lang_ne figure figcaption h4,.newsListing ul li.lang_ne figure figcaption h5,.newsListing ul li.lang_ne figure figcaption h6,.newsListing ul li.lang_ne figure figcaption i,.newsListing ul li.lang_ne figure figcaption li,.newsListing ul li.lang_ne figure figcaption ol,.newsListing ul li.lang_ne figure figcaption p,.newsListing ul li.lang_ne figure figcaption span,.newsListing ul li.lang_ne figure figcaption strong,.newsListing ul li.lang_ne figure figcaption table,.newsListing ul li.lang_ne figure figcaption tbody,.newsListing ul li.lang_ne figure figcaption td,.newsListing ul li.lang_ne figure figcaption tfoot,.newsListing ul li.lang_ne figure figcaption th,.newsListing ul li.lang_ne figure figcaption thead,.newsListing ul li.lang_ne figure figcaption tr,.newsListing ul li.lang_ne figure figcaption u,.newsListing ul li.lang_ne figure figcaption ul{font-family:fnt_ne,Arial,sans-serif}.hd_h1.lang_en,.sourcesWarp.lang_en{font-family:fnt_en,Arial,sans-serif}.hd_h1.lang_bh,.hd_h1.lang_hi,.sourcesWarp.lang_bh,.sourcesWarp.lang_hi{font-family:fnt_hi,Arial,sans-serif}.hd_h1.lang_mr,.sourcesWarp.lang_mr{font-family:fnt_mr,Arial,sans-serif}.hd_h1.lang_gu,.sourcesWarp.lang_gu{font-family:fnt_gu,Arial,sans-serif}.hd_h1.lang_pa,.sourcesWarp.lang_pa{font-family:fnt_pa,Arial,sans-serif}.hd_h1.lang_bn,.sourcesWarp.lang_bn{font-family:fnt_bn,Arial,sans-serif}.hd_h1.lang_kn,.sourcesWarp.lang_kn{font-family:fnt_kn,Arial,sans-serif}.hd_h1.lang_ta,.sourcesWarp.lang_ta{font-family:fnt_ta,Arial,sans-serif}.hd_h1.lang_te,.sourcesWarp.lang_te{font-family:fnt_te,Arial,sans-serif}.hd_h1.lang_ml,.sourcesWarp.lang_ml{font-family:fnt_ml,Arial,sans-serif}.hd_h1.lang_ur,.sourcesWarp.lang_ur{font-family:fnt_ur,Arial,sans-serif;direction:rtl;text-align:right}.hd_h1.lang_or,.sourcesWarp.lang_or{font-family:fnt_or,Arial,sans-serif}.hd_h1.lang_ne,.sourcesWarp.lang_ne{font-family:fnt_ne,Arial,sans-serif}.fav_list.lang_en li a,.sel_lang ul.lv1 li a.lang_en,.thumb3 li.lang_en a figure figcaption h2,.thumb3.box_lang_en li a figure figcaption h2{font-family:fnt_en,Arial,sans-serif}.fav_list.lang_bh li a,.fav_list.lang_hi li a,.sel_lang ul.lv1 li a.lang_bh,.sel_lang ul.lv1 li a.lang_hi,.thumb3 li.lang_bh a figure figcaption h2,.thumb3 li.lang_hi a figure figcaption h2,.thumb3.box_lang_bh li a figure figcaption h2,.thumb3.box_lang_hi li a figure figcaption h2{font-family:fnt_hi,Arial,sans-serif}.fav_list.lang_mr li a,.sel_lang ul.lv1 li a.lang_mr,.thumb3 li.lang_mr a figure figcaption h2,.thumb3.box_lang_mr li a figure figcaption h2{font-family:fnt_mr,Arial,sans-serif}.fav_list.lang_gu li a,.sel_lang ul.lv1 li a.lang_gu,.thumb3 li.lang_gu a figure figcaption h2,.thumb3.box_lang_gu li a figure figcaption h2{font-family:fnt_gu,Arial,sans-serif}.fav_list.lang_pa li a,.sel_lang ul.lv1 li a.lang_pa,.thumb3 li.lang_pa a figure figcaption h2,.thumb3.box_lang_pa li a figure figcaption h2{font-family:fnt_pa,Arial,sans-serif}.fav_list.lang_bn li a,.sel_lang ul.lv1 li a.lang_bn,.thumb3 li.lang_bn a figure figcaption h2,.thumb3.box_lang_bn li a figure figcaption h2{font-family:fnt_bn,Arial,sans-serif}.fav_list.lang_kn li a,.sel_lang ul.lv1 li a.lang_kn,.thumb3 li.lang_kn a figure figcaption h2,.thumb3.box_lang_kn li a figure figcaption h2{font-family:fnt_kn,Arial,sans-serif}.fav_list.lang_ta li a,.sel_lang ul.lv1 li a.lang_ta,.thumb3 li.lang_ta a figure figcaption h2,.thumb3.box_lang_ta li a figure figcaption h2{font-family:fnt_ta,Arial,sans-serif}.fav_list.lang_te li a,.sel_lang ul.lv1 li a.lang_te,.thumb3 li.lang_te a figure figcaption h2,.thumb3.box_lang_te li a figure figcaption h2{font-family:fnt_te,Arial,sans-serif}.fav_list.lang_ml li a,.sel_lang ul.lv1 li a.lang_ml,.thumb3 li.lang_ml a figure figcaption h2,.thumb3.box_lang_ml li a figure figcaption h2{font-family:fnt_ml,Arial,sans-serif}.fav_list.lang_or li a,.sel_lang ul.lv1 li a.lang_or,.thumb3 li.lang_or a figure figcaption h2,.thumb3.box_lang_or li a figure figcaption h2{font-family:fnt_or,Arial,sans-serif}.fav_list.lang_ur li a,.thumb3.box_lang_ur li a figure figcaption h2{font-family:fnt_ur,Arial,sans-serif;direction:rtl;text-align:right}.sel_lang ul.lv1 li a.lang_ur,.thumb3 li.lang_ur a figure figcaption h2{font-family:fnt_ur,Arial,sans-serif}.fav_list.lang_ne li a,.sel_lang ul.lv1 li a.lang_ne,.thumb3 li.lang_ne a figure figcaption h2,.thumb3.box_lang_ne li a figure figcaption h2{font-family:fnt_ne,Arial,sans-serif}#lang_en .brd_cum,#lang_en a,#lang_en b,#lang_en div,#lang_en font,#lang_en h1,#lang_en h2,#lang_en h3,#lang_en h4,#lang_en h5,#lang_en h6,#lang_en i,#lang_en li,#lang_en ol,#lang_en p,#lang_en span,#lang_en strong,#lang_en table,#lang_en tbody,#lang_en td,#lang_en tfoot,#lang_en th,#lang_en thead,#lang_en tr,#lang_en u,#lang_en ul{font-family:fnt_en,Arial,sans-serif}#lang_en.sty1 .details_data h1{font-size:26px;font-weight:700}#lang_en.sty1 .details_data h1 span{font-size:10px}#lang_en.sty1 .details_data .data{line-height:2em;font-size:14px}#lang_en.sty2 .details_data h1{font-size:28px;font-weight:700}#lang_en.sty2 .details_data h1 span{font-size:12px}#lang_en.sty2 .details_data .data{line-height:2em;font-size:16px}#lang_en.sty3 .details_data h1{font-size:30px;font-weight:700}#lang_en.sty3 .details_data h1 span{font-size:14px}#lang_en.sty3 .details_data .data{line-height:2em;font-size:18px}#lang_bh .brd_cum,#lang_bh a,#lang_bh b,#lang_bh div,#lang_bh font,#lang_bh h1,#lang_bh h2,#lang_bh h3,#lang_bh h4,#lang_bh h5,#lang_bh h6,#lang_bh i,#lang_bh li,#lang_bh ol,#lang_bh p,#lang_bh span,#lang_bh strong,#lang_bh table,#lang_bh tbody,#lang_bh td,#lang_bh tfoot,#lang_bh th,#lang_bh thead,#lang_bh tr,#lang_bh u,#lang_bh ul,#lang_hi .brd_cum,#lang_hi a,#lang_hi b,#lang_hi div,#lang_hi font,#lang_hi h1,#lang_hi h2,#lang_hi h3,#lang_hi h4,#lang_hi h5,#lang_hi h6,#lang_hi i,#lang_hi li,#lang_hi ol,#lang_hi p,#lang_hi span,#lang_hi strong,#lang_hi table,#lang_hi tbody,#lang_hi td,#lang_hi tfoot,#lang_hi th,#lang_hi thead,#lang_hi tr,#lang_hi u,#lang_hi ul{font-family:fnt_hi,Arial,sans-serif}#lang_bh.sty1 .details_data h1,#lang_hi.sty1 .details_data h1{font-size:26px;font-weight:700}#lang_bh.sty1 .details_data h1 span,#lang_hi.sty1 .details_data h1 span{font-size:10px}#lang_bh.sty1 .details_data .data,#lang_hi.sty1 .details_data .data{line-height:2em;font-size:14px}#lang_bh.sty2 .details_data h1,#lang_hi.sty2 .details_data h1{font-size:28px;font-weight:700}#lang_bh.sty2 .details_data h1 span,#lang_hi.sty2 .details_data h1 span{font-size:12px}#lang_bh.sty2 .details_data .data,#lang_hi.sty2 .details_data .data{line-height:2em;font-size:16px}#lang_bh.sty3 .details_data h1,#lang_hi.sty3 .details_data h1{font-size:30px;font-weight:700}#lang_bh.sty3 .details_data h1 span,#lang_hi.sty3 .details_data h1 span{font-size:14px}#lang_bh.sty3 .details_data .data,#lang_hi.sty3 .details_data .data{line-height:2em;font-size:18px}#lang_mr .brd_cum,#lang_mr a,#lang_mr b,#lang_mr div,#lang_mr font,#lang_mr h1,#lang_mr h2,#lang_mr h3,#lang_mr h4,#lang_mr h5,#lang_mr h6,#lang_mr i,#lang_mr li,#lang_mr ol,#lang_mr p,#lang_mr span,#lang_mr strong,#lang_mr table,#lang_mr tbody,#lang_mr td,#lang_mr tfoot,#lang_mr th,#lang_mr thead,#lang_mr tr,#lang_mr u,#lang_mr ul{font-family:fnt_mr,Arial,sans-serif}#lang_mr.sty1 .details_data h1{font-size:26px;font-weight:700}#lang_mr.sty1 .details_data h1 span{font-size:10px}#lang_mr.sty1 .details_data .data{line-height:2em;font-size:14px}#lang_mr.sty2 .details_data h1{font-size:28px;font-weight:700}#lang_mr.sty2 .details_data h1 span{font-size:12px}#lang_mr.sty2 .details_data .data{line-height:2em;font-size:16px}#lang_mr.sty3 .details_data h1{font-size:30px;font-weight:700}#lang_mr.sty3 .details_data h1 span{font-size:14px}#lang_mr.sty3 .details_data .data{line-height:2em;font-size:18px}#lang_gu .brd_cum,#lang_gu a,#lang_gu b,#lang_gu div,#lang_gu font,#lang_gu h1,#lang_gu h2,#lang_gu h3,#lang_gu h4,#lang_gu h5,#lang_gu h6,#lang_gu i,#lang_gu li,#lang_gu ol,#lang_gu p,#lang_gu span,#lang_gu strong,#lang_gu table,#lang_gu tbody,#lang_gu td,#lang_gu tfoot,#lang_gu th,#lang_gu thead,#lang_gu tr,#lang_gu u,#lang_gu ul{font-family:fnt_gu,Arial,sans-serif}#lang_gu.sty1 .details_data h1{font-size:26px;font-weight:700}#lang_gu.sty1 .details_data h1 span{font-size:10px}#lang_gu.sty1 .details_data .data{line-height:2em;font-size:14px}#lang_gu.sty2 .details_data h1{font-size:28px;font-weight:700}#lang_gu.sty2 .details_data h1 span{font-size:12px}#lang_gu.sty2 .details_data .data{line-height:2em;font-size:16px}#lang_gu.sty3 .details_data h1{font-size:30px;font-weight:700}#lang_gu.sty3 .details_data h1 span{font-size:14px}#lang_gu.sty3 .details_data .data{line-height:2em;font-size:18px}#lang_pa .brd_cum,#lang_pa a,#lang_pa b,#lang_pa div,#lang_pa font,#lang_pa h1,#lang_pa h2,#lang_pa h3,#lang_pa h4,#lang_pa h5,#lang_pa h6,#lang_pa i,#lang_pa li,#lang_pa ol,#lang_pa p,#lang_pa span,#lang_pa strong,#lang_pa table,#lang_pa tbody,#lang_pa td,#lang_pa tfoot,#lang_pa th,#lang_pa thead,#lang_pa tr,#lang_pa u,#lang_pa ul{font-family:fnt_pa,Arial,sans-serif}#lang_pa.sty1 .details_data h1{font-size:26px;font-weight:700}#lang_pa.sty1 .details_data h1 span{font-size:10px}#lang_pa.sty1 .details_data .data{line-height:2em;font-size:14px}#lang_pa.sty2 .details_data h1{font-size:28px;font-weight:700}#lang_pa.sty2 .details_data h1 span{font-size:12px}#lang_pa.sty2 .details_data .data{line-height:2em;font-size:16px}#lang_pa.sty3 .details_data h1{font-size:30px;font-weight:700}#lang_pa.sty3 .details_data h1 span{font-size:14px}#lang_pa.sty3 .details_data .data{line-height:2em;font-size:18px}#lang_bn .brd_cum,#lang_bn a,#lang_bn b,#lang_bn div,#lang_bn font,#lang_bn h1,#lang_bn h2,#lang_bn h3,#lang_bn h4,#lang_bn h5,#lang_bn h6,#lang_bn i,#lang_bn li,#lang_bn ol,#lang_bn p,#lang_bn span,#lang_bn strong,#lang_bn table,#lang_bn tbody,#lang_bn td,#lang_bn tfoot,#lang_bn th,#lang_bn thead,#lang_bn tr,#lang_bn u,#lang_bn ul{font-family:fnt_bn,Arial,sans-serif}#lang_bn.sty1 .details_data h1{font-size:26px;font-weight:700}#lang_bn.sty1 .details_data h1 span{font-size:10px}#lang_bn.sty1 .details_data .data{line-height:2em;font-size:14px}#lang_bn.sty2 .details_data h1{font-size:28px;font-weight:700}#lang_bn.sty2 .details_data h1 span{font-size:12px}#lang_bn.sty2 .details_data .data{line-height:2em;font-size:16px}#lang_bn.sty3 .details_data h1{font-size:30px;font-weight:700}#lang_bn.sty3 .details_data h1 span{font-size:14px}#lang_bn.sty3 .details_data .data{line-height:2em;font-size:18px}#lang_kn .brd_cum,#lang_kn a,#lang_kn b,#lang_kn div,#lang_kn font,#lang_kn h1,#lang_kn h2,#lang_kn h3,#lang_kn h4,#lang_kn h5,#lang_kn h6,#lang_kn i,#lang_kn li,#lang_kn ol,#lang_kn p,#lang_kn span,#lang_kn strong,#lang_kn table,#lang_kn tbody,#lang_kn td,#lang_kn tfoot,#lang_kn th,#lang_kn thead,#lang_kn tr,#lang_kn u,#lang_kn ul{font-family:fnt_kn,Arial,sans-serif}#lang_kn.sty1 .details_data h1{font-size:26px;font-weight:700}#lang_kn.sty1 .details_data h1 span{font-size:10px}#lang_kn.sty1 .details_data .data{line-height:2em;font-size:14px}#lang_kn.sty2 .details_data h1{font-size:28px;font-weight:700}#lang_kn.sty2 .details_data h1 span{font-size:12px}#lang_kn.sty2 .details_data .data{line-height:2em;font-size:16px}#lang_kn.sty3 .details_data h1{font-size:30px;font-weight:700}#lang_kn.sty3 .details_data h1 span{font-size:14px}#lang_kn.sty3 .details_data .data{line-height:2em;font-size:18px}#lang_ta .brd_cum,#lang_ta a,#lang_ta b,#lang_ta div,#lang_ta font,#lang_ta h1,#lang_ta h2,#lang_ta h3,#lang_ta h4,#lang_ta h5,#lang_ta h6,#lang_ta i,#lang_ta li,#lang_ta ol,#lang_ta p,#lang_ta span,#lang_ta strong,#lang_ta table,#lang_ta tbody,#lang_ta td,#lang_ta tfoot,#lang_ta th,#lang_ta thead,#lang_ta tr,#lang_ta u,#lang_ta ul{font-family:fnt_ta,Arial,sans-serif}#lang_ta.sty1 .details_data h1{font-size:26px;font-weight:700}#lang_ta.sty1 .details_data h1 span{font-size:10px}#lang_ta.sty1 .details_data .data{line-height:2em;font-size:14px}#lang_ta.sty2 .details_data h1{font-size:28px;font-weight:700}#lang_ta.sty2 .details_data h1 span{font-size:12px}#lang_ta.sty2 .details_data .data{line-height:2em;font-size:16px}#lang_ta.sty3 .details_data h1{font-size:30px;font-weight:700}#lang_ta.sty3 .details_data h1 span{font-size:14px}#lang_ta.sty3 .details_data .data{line-height:2em;font-size:18px}#lang_te .brd_cum,#lang_te a,#lang_te b,#lang_te div,#lang_te font,#lang_te h1,#lang_te h2,#lang_te h3,#lang_te h4,#lang_te h5,#lang_te h6,#lang_te i,#lang_te li,#lang_te ol,#lang_te p,#lang_te span,#lang_te strong,#lang_te table,#lang_te tbody,#lang_te td,#lang_te tfoot,#lang_te th,#lang_te thead,#lang_te tr,#lang_te u,#lang_te ul{font-family:fnt_te,Arial,sans-serif}#lang_te.sty1 .details_data h1{font-size:26px;font-weight:700}#lang_te.sty1 .details_data h1 span{font-size:10px}#lang_te.sty1 .details_data .data{line-height:2em;font-size:14px}#lang_te.sty2 .details_data h1{font-size:28px;font-weight:700}#lang_te.sty2 .details_data h1 span{font-size:12px}#lang_te.sty2 .details_data .data{line-height:2em;font-size:16px}#lang_te.sty3 .details_data h1{font-size:30px;font-weight:700}#lang_te.sty3 .details_data h1 span{font-size:14px}#lang_te.sty3 .details_data .data{line-height:2em;font-size:18px}#lang_ml .brd_cum,#lang_ml a,#lang_ml b,#lang_ml div,#lang_ml font,#lang_ml h1,#lang_ml h2,#lang_ml h3,#lang_ml h4,#lang_ml h5,#lang_ml h6,#lang_ml i,#lang_ml li,#lang_ml ol,#lang_ml p,#lang_ml span,#lang_ml strong,#lang_ml table,#lang_ml tbody,#lang_ml td,#lang_ml tfoot,#lang_ml th,#lang_ml thead,#lang_ml tr,#lang_ml u,#lang_ml ul{font-family:fnt_ml,Arial,sans-serif}#lang_ml.sty1 .details_data h1{font-size:26px;font-weight:700}#lang_ml.sty1 .details_data h1 span{font-size:10px}#lang_ml.sty1 .details_data .data{line-height:2em;font-size:14px}#lang_ml.sty2 .details_data h1{font-size:28px;font-weight:700}#lang_ml.sty2 .details_data h1 span{font-size:12px}#lang_ml.sty2 .details_data .data{line-height:2em;font-size:16px}#lang_ml.sty3 .details_data h1{font-size:30px;font-weight:700}#lang_ml.sty3 .details_data h1 span{font-size:14px}#lang_ml.sty3 .details_data .data{line-height:2em;font-size:18px}#lang_or .brd_cum,#lang_or a,#lang_or b,#lang_or div,#lang_or font,#lang_or h1,#lang_or h2,#lang_or h3,#lang_or h4,#lang_or h5,#lang_or h6,#lang_or i,#lang_or li,#lang_or ol,#lang_or p,#lang_or span,#lang_or strong,#lang_or table,#lang_or tbody,#lang_or td,#lang_or tfoot,#lang_or th,#lang_or thead,#lang_or tr,#lang_or u,#lang_or ul{font-family:fnt_or,Arial,sans-serif}#lang_or.sty1 .details_data h1{font-size:26px;font-weight:700}#lang_or.sty1 .details_data h1 span{font-size:10px}#lang_or.sty1 .details_data .data{line-height:2em;font-size:14px}#lang_or.sty2 .details_data h1{font-size:28px;font-weight:700}#lang_or.sty2 .details_data h1 span{font-size:12px}#lang_or.sty2 .details_data .data{line-height:2em;font-size:16px}#lang_or.sty3 .details_data h1{font-size:30px;font-weight:700}#lang_or.sty3 .details_data h1 span{font-size:14px}#lang_or.sty3 .details_data .data{line-height:2em;font-size:18px}#lang_ur .brd_cum,#lang_ur a,#lang_ur b,#lang_ur div,#lang_ur font,#lang_ur h1,#lang_ur h2,#lang_ur h3,#lang_ur h4,#lang_ur h5,#lang_ur h6,#lang_ur i,#lang_ur li,#lang_ur ol,#lang_ur p,#lang_ur span,#lang_ur strong,#lang_ur table,#lang_ur tbody,#lang_ur td,#lang_ur tfoot,#lang_ur th,#lang_ur thead,#lang_ur tr,#lang_ur u,#lang_ur ul{font-family:fnt_ur,Arial,sans-serif}#lang_ur.sty1 .details_data h1{font-size:26px;font-weight:700}#lang_ur.sty1 .details_data h1 span{font-size:10px}#lang_ur.sty1 .details_data .data{line-height:2em;font-size:14px}#lang_ur.sty2 .details_data h1{font-size:28px;font-weight:700}#lang_ur.sty2 .details_data h1 span{font-size:12px}#lang_ur.sty2 .details_data .data{line-height:2em;font-size:16px}#lang_ur.sty3 .details_data h1{font-size:30px;font-weight:700}#lang_ur.sty3 .details_data h1 span{font-size:14px}#lang_ur.sty3 .details_data .data{line-height:2em;font-size:18px}#lang_ne .brd_cum,#lang_ne a,#lang_ne b,#lang_ne div,#lang_ne font,#lang_ne h1,#lang_ne h2,#lang_ne h3,#lang_ne h4,#lang_ne h5,#lang_ne h6,#lang_ne i,#lang_ne li,#lang_ne ol,#lang_ne p,#lang_ne span,#lang_ne strong,#lang_ne table,#lang_ne tbody,#lang_ne td,#lang_ne tfoot,#lang_ne th,#lang_ne thead,#lang_ne tr,#lang_ne u,#lang_ne ul{font-family:fnt_ne,Arial,sans-serif}#lang_ne.sty1 .details_data h1{font-size:26px;font-weight:700}#lang_ne.sty1 .details_data h1 span{font-size:10px}#lang_ne.sty1 .details_data .data{line-height:2em;font-size:14px}#lang_ne.sty2 .details_data h1{font-size:28px;font-weight:700}#lang_ne.sty2 .details_data h1 span{font-size:12px}#lang_ne.sty2 .details_data .data{line-height:2em;font-size:16px}#lang_ne.sty3 .details_data h1{font-size:30px;font-weight:700}#lang_ne.sty3 .details_data h1 span{font-size:14px}#lang_ne.sty3 .details_data .data{line-height:2em;font-size:18px}@media only screen and (max-width:1280px){.mainWarp{width:100%}.bdy .content aside{width:30%}.bdy .content aside .thumb li{width:49%}.bdy .content article{width:70%}nav{padding:10px 0;width:100%}nav .LHS{width:30%}nav .LHS a{margin-left:20px}nav .RHS{width:70%}nav .RHS ul.ud{margin-right:20px}nav .RHS .menu a{margin-right:30px}}@media only screen and (max-width:1200px){.thumb li a figure figcaption h3{font-size:12px}}@media only screen and (max-width:1024px){.newsListing ul li figure .img{width:180px;height:140px}.newsListing ul li figure figcaption{width:-moz-calc(100% - 180px);width:-webkit-calc(100% - 180px);width:-o-calc(100% - 180px);width:calc(100% - 180px)}.details_data .share{z-index:9999}.details_data h1{padding:30px 50px 0}.details_data figure figcaption{padding:5px 50px 0}.details_data .realted_story_warp .inr{padding:30px 50px 0}.details_data .realted_story_warp .inr ul.helfWidth .img{display:none}.details_data .realted_story_warp .inr ul.helfWidth figcaption{width:100%}.ph_gal .inr div{display:inline-block;background:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/images/defult.jpg) no-repeat #ededed;height:auto;min-height:100px;max-height:100px;max-width:30%;width:30%;overflow:hidden}.ph_gal .inr div img{width:100%;height:100%}.ph_gal .inr div.mid{margin-left:10px;margin-right:10px}}@media only screen and (max-width:989px){.details_data .data{padding:25px 50px}.displayDate .main{padding:5px 35px}.aside_newsListing ul li a figure figcaption h2{font-size:12px}.newsListing ul li a figure .img{width:170px;max-width:180px;max-width:220px;height:130px}.newsListing ul li a figure figcaption{width:calc(100% - 170px)}.newsListing ul li a figure figcaption span{padding-top:0}.newsListing ul li a figure figcaption .resource{padding-top:10px}}@media only screen and (max-width:900px){.newsListing ul li figure .img{width:150px;height:110px}.newsListing ul li figure figcaption{width:-moz-calc(100% - 150px);width:-webkit-calc(100% - 150px);width:-o-calc(100% - 150px);width:calc(100% - 150px)}.popup .inr{overflow:hidden;width:500px;height:417px;max-height:417px;margin-top:-208px;margin-left:-250px}.btn_view_all{padding:10px}nav .RHS ul.site_nav li a{padding:10px 15px;background-image:none}.aside_newsListing ul li a figure .img{display:none}.aside_newsListing ul li a figure figcaption{width:100%;padding-left:0}.bdy .content aside .thumb li{width:100%}.aside_nav_list li a span{font-size:10px;padding:15px 10px;background:0 0}.sourcesWarp .sub_nav ul li{width:33%}}@media only screen and (max-width:800px){.newsListing ul li figure .img{width:150px;height:110px}.newsListing ul li figure figcaption{width:-moz-calc(100% - 150px);width:-webkit-calc(100% - 150px);width:-o-calc(100% - 150px);width:calc(100% - 150px)}.newsListing ul li figure figcaption span{font-size:10px}.newsListing ul li figure figcaption h2 a{font-size:15px}.newsListing ul li figure figcaption p{display:none;font-size:12px}.newsListing ul li figure figcaption.fullWidth p{display:block}nav .RHS ul.site_nav li{margin-right:15px}.newsListing ul li a figure{padding:15px 10px}.newsListing ul li a figure .img{width:120px;max-width:120px;height:120px}.newsListing ul li a figure figcaption{width:calc(100% - 130px);padding:0 0 0 20px}.newsListing ul li a figure figcaption span{font-size:10px;padding-top:0}.newsListing ul li a figure figcaption h2{font-size:14px}.newsListing ul li a figure figcaption p{font-size:12px}.resource{padding-top:10px}.resource ul li{margin-right:10px}.bdy .content aside{width:30%}.bdy .content article{width:70%}.ph_gal .inr div{display:inline-block;background:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/images/defult.jpg) no-repeat #ededed;height:auto;min-height:70px;max-height:70px;max-width:30%;width:30%;overflow:hidden}.ph_gal .inr div img{width:100%;height:100%}.ph_gal .inr div.mid{margin-left:10px;margin-right:10px}}@media only screen and (max-width:799px){.thumb1 li,.thumb1 li a,.thumb1 li a img{max-height:50px;max-width:50px}.thumb1 li,.thumb1 li a{min-height:50px;min-width:50px}.sourcesWarp .sub_nav ul li{width:50%!important}.setting .country_list li,.setting .fav_cat_list li,.setting .fav_lang_list li,.setting .fav_np_list li{width:100%}}@media only screen and (max-width:640px){.details_data .realted_story_warp .inr ul li figure figcaption span,.newsListing ul li figure figcaption span{padding-top:0}.bdy .content aside{width:100%;display:none}nav .RHS ul.site_nav li{margin-right:10px}.sourcesWarp{min-height:250px}.sourcesWarp .logo_img{height:100px;margin-top:72px}.sourcesWarp .sources_nav ul li{margin:0}.bdy .content article{width:100%}.bdy .content article h1{text-align:center}.bdy .content article .brd_cum{display:none}.bdy .content article .details_data h1{text-align:left}.bdy .content a.aside_open{display:inline-block}.details_data .realted_story_warp .inr ul li{width:100%;height:auto}.details_data .realted_story_warp .inr ul li figure a.img_r .img{width:100px;height:75px;float:left}.details_data .realted_story_warp .inr ul li figure a.img_r .img img{height:100%}.details_data .realted_story_warp .inr ul li figure figcaption{float:left;padding-left:10px}}@media only screen and (max-width:480px){nav .LHS a.logo{width:100px;height:28px}.details_data figure img,.sourcesWarp .sub_nav .inr ul li{width:100%}nav .RHS ul.site_nav li a{padding:6px}.sourcesWarp{min-height:auto;max-height:auto;height:auto}.sourcesWarp .logo_img{margin:20px 10px}.sourcesWarp .sources_nav ul li a{padding:5px 15px}.displayDate .main .dt{max-width:90px}.details_data h1{padding:30px 20px 0}.details_data .share{top:inherit;bottom:0;left:0;width:100%;height:35px;position:fixed}.details_data .share .inr{position:relative}.details_data .share .inr .sty ul{background-color:#e2e2e2;border-radius:3px 0 0 3px}.details_data .share .inr .sty ul li{border:1px solid #cdcdcd;border-top:none}.details_data .share .inr .sty ul li a{width:35px}.details_data .share .inr .sty ul li a.sty1 span{padding-top:14px!important}.details_data .share .inr .sty ul li a.sty2 span{padding-top:12px!important}.details_data .share .inr .sty ul li a.sty3 span{padding-top:10px!important}.details_data .share ul,.details_data .share ul li{float:left}.details_data .share ul li a{border-radius:0!important}.details_data .data,.details_data .realted_story_warp .inr{padding:25px 20px}.thumb3 li{max-width:100%;width:100%;margin:5px 0;height:auto}.thumb3 li a figure img{display:none}.thumb3 li a figure figcaption{position:relative;height:auto}.thumb3 li a figure figcaption h2{margin:0;text-align:left}.thumb2{text-align:center}.thumb2 li{display:inline-block;max-width:100px;max-height:100px;float:inherit}.thumb2 li a img{width:80px;height:80px}}@media only screen and (max-width:320px){.newsListing ul li figure figcaption span,.newsListing.bdyPad{padding-top:10px}#back-top,footer .social{display:none!important}nav .LHS a.logo{width:70px;height:20px;margin:7px 0 0 12px}nav .RHS ul.site_nav{margin-top:3px}nav .RHS ul.site_nav li a{font-size:12px}nav .RHS .menu a{margin:0 12px 0 0}.newsListing ul li figure .img{width:100%;max-width:100%;height:auto;max-height:100%}.newsListing ul li figure figcaption{width:100%;padding-left:0}.details_data .realted_story_warp .inr ul li figure a.img_r .img{width:100%;height:auto}.ph_gal .inr div{display:inline-block;background:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/images/defult.jpg) no-repeat #ededed;height:auto;min-height:50px;max-height:50px;max-width:28%;width:28%;overflow:hidden}.ph_gal .inr div img{width:100%;height:100%}.ph_gal .inr div.mid{margin-left:10px;margin-right:10px}}.details_data .data{padding-bottom:0}.details_data .block_np{padding:15px 100px;background:#f8f8f8;margin:30px 0}.details_data .block_np td h3{padding-bottom:10px}.details_data .block_np table tr td{padding:0!important}.details_data .block_np h3{padding-bottom:12px;color:#bfbfbf;font-weight:700;font-size:12px}.details_data .block_np .np{width:161px}.details_data .block_np .np a{padding-right:35px;display:inline-block;background:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/images/np_nxt.svg) center right no-repeat}.details_data .block_np .np a img{width:120px}.details_data .block_np .mdl{min-width:15px}.details_data .block_np .mdl span{display:block;height:63px;width:1px;margin:0 auto;border-left:1px solid #d8d8d8}.details_data .block_np .store{width:370px}.details_data .block_np .store ul:after{content:\" \";display:block;clear:both}.details_data .block_np .store li{float:left;margin-right:5px}.details_data .block_np .store li:last-child{margin-right:0}.details_data .block_np .store li a{display:block;height:36px;width:120px;background-repeat:no-repeat;background-position:center center;background-size:120px auto}.details_data .block_np .store li a.andorid{background-image:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/images/google_play.svg)}.details_data .block_np .store li a.window{background-image:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/images/window.svg)}.details_data .block_np .store li a.ios{background-image:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/images/ios.svg)}.win_details_pop{background:rgba(0,0,0,.5);z-index:999;top:0;left:0;width:100%;height:100%;position:fixed}.win_details_pop .inr,.win_details_pop .inr .bnr_img{width:488px;max-width:488px;height:390px;max-height:390px}.win_details_pop .inr{position:absolute;top:50%;left:50%;margin-left:-244px;margin-top:-195px;z-index:9999}.win_details_pop .inr .bnr_img{background:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/images/win2_2302.jpg) center center;position:relative}.win_details_pop .inr .bnr_img a.btn_win_pop_close{position:absolute;width:20px;height:20px;z-index:1;top:20px;right:20px;background:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/images/win_2302.jpg) center center no-repeat}.win_details_pop .inr .btn_store_win{display:block;height:70px;max-height:70px;background:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/images/win3_2302.jpg) center center no-repeat #fff}.win_str_bnr a{display:block}@media only screen and (max-width:1080px){.details_data .block_np h3{font-size:11px}.details_data .block_np .np h3{padding-bottom:15px}.details_data .block_np .store li a{background-size:100px auto;width:100px}}@media only screen and (max-width:1024px){.details_data .block_np{margin-bottom:0}}@media only screen and (max-width:989px){.details_data .block_np{padding:15px 50px}}@media only screen and (max-width:900px){.details_data .block_np table,.details_data .block_np tbody,.details_data .block_np td,.details_data .block_np tr{display:block}.details_data .block_np td.np,.details_data .block_np td.store{width:100%}.details_data .block_np tr h3{font-size:12px}.details_data .block_np .np h3{float:left;padding:8px 0 0}.details_data .block_np .np:after{content:\" \";display:block;clear:both}.details_data .block_np .np a{float:right;padding-right:50px}.details_data .block_np td.mdl{display:none}.details_data .block_np .store{border-top:1px solid #ebebeb;margin-top:15px}.details_data .block_np .store h3{padding:15px 0 10px;display:block}.details_data .block_np .store li a{background-size:120px auto;width:120px}}@media only screen and (max-width:675px){.details_data .block_np .store li a{background-size:100px auto;width:100px}}@media only screen and (max-width:640px){.details_data .block_np .store li a{background-size:120px auto;width:120px}}@media only screen and (max-width:480px){.details_data .block_np{padding:15px 20px}.details_data .block_np .store li a{background-size:90px auto;width:90px}.details_data .block_np tr h3{font-size:10px}.details_data .block_np .np h3{padding:5px 0 0}.details_data .block_np .np a{padding-right:40px}.details_data .block_np .np a img{width:80px}}", "raw_content": "\nचक्रीवादळ व पावसाचा कहर\nसुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय\n तुमच्या एन्ड्रॉईन फोनच्या कॅमे-याचा वापर इतरांकडून तर होत नाही ना\nएन्ड्रॉईन फोन वापरणा-यांसाठी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. मोबाईल कॅमेरा अॅपमधील...\nकल्याण ज्वेलर्सतर्फे दिवाळीनिमित्त भरघोस सवलती आणि भेटवस्तू\nभारतातील सर्वात मोठा आणि सर्वात पसंतीचा दागिने ब्रँड असलेल्या कल्याण ज्वेलर्सने दिवाळीसाठी आकर्ष आणि...\nएक राष्ट्र एक राशन कार्डः प्रवाशी राशन कार्ड धारकांना मिळणार लाभ\nगरिब प्रवाशी किंवा मजूर एका ठिकाणांहून दुस-या ठिकाणी जात असतात. अशा राशन कार्ड लाभार्थ्यांना त्या त्या...\nपब्जी मोबाईल गेम खेळणा-यांना खुशखबर गेमर्संना मिळणार 200 रुपयांचे कुपन\nनवी दिल्लीः पब्जी मोबाईल गेम खेळणा-यांना एक खुशखबर आहे. हा गेम खेळणा-यांना 200 रुपयांचे डिस्काऊंट...\nएका व्यक्तीस एकच बंदूक बाळगण्याचा परवाना; शस्त्र बाळगण्याच्या धोरणांमध्ये मोठा बदल\nनवी दिल्लीः शस्त्र बाळगण्याच्या धोरणांमध्ये मोठा बदल करण्यात येणार असल्याची...\nएलआयसीचा मोठा निर्णय, अनेक विमा पॉलिसींची विक्री बंद करणार\nमुंबईः सर्वाधिक विकल्या जाणा-या विमा योजना मागे घेण्याचा निर्णय सार्वजनिक क्षेत्रातील भारतीय आयुर्विमा...\nएलआयसीचा मोठा निर्णय, अनेक विमा पॉलिसींची विक्री बंद करणार\nमुंबईः सर्वाधिक विकल्या जाणा-या विमा योजना मागे घेण्याचा निर्णय सार्वजनिक क्षेत्रातील भारतीय आयुर्विमा...\nमहाराष्ट्रात पुन्हा भाजप-शिवसेना, हरियाणामध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष\nमहाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणूकीचे निकाल आज स्पष्ट झाले आहेत. राज्यात महायुतीला स्पष्ट...\nपुन्हा एकदा महाराष्ट्रात महायुतीची सत्ता, हरियाणामध्ये भाजपाला स्पष्ट बहूमत, एक्झिट पोलचा अंदाज\nमुंबई- महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्यात विधानसभा निवडणूकीचं आज...\n मग ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची\nनवी दिल्लीः उत्सवाचा हंगाम सुरू होताच सोन्याची मागणी वाढू लागली आहे. यासह गोल्ड भेसळीचा व्यवसायही सुरू झाला...\nपंतप्रधान मोदींनी स्वतः ममल्लापुरम समुद्रकिनारी केली स्वच्छता, शेअर केला व्हिडिओ\nचेन्नईः स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/ulata-chashma-news/central-government-breding-policy-for-cattle-abn-97-1945355/", "date_download": "2019-11-22T01:02:08Z", "digest": "sha1:7HELSP7HUCEE4BLQNUEM4RICZP4MGS2I", "length": 14873, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Central government Breding Policy For Cattle abn 97 | बेटी बचाओ .. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनायजेरियन नागरिकांना घर भाडय़ाने देणाऱ्या ५ जणांवर गुन्हा\nसिडकोच्या घरांची सोडत आगरी कोळी भवनात\nवाहतूक कोंडीवरून नगरसेवक आक्रमक\nकांदा दराची चढाई सुरूच\nधुळ्यात महाआघाडीचा प्रयोग यशस्वी होणार\nनराचा जन्माचा हक्कच नाकारण्याच्या अघोरी मानसिकतेकडेदेखील विधायक नजरेने पाहण्याचे हतबल वास्तव स्वीकारण्यावाचून आता पर्याय नाही.\n‘बेटी बचाओ, बेटी बढाओ, बेटी पढाओ’ हा ‘नारा’ जन्माला आला त्याला आता काही दशके लोटली. तरीही स्त्रीभ्रूणाची हत्या करणाऱ्या वा मुलगाच हवा यासाठी कोणाही भोंदू बाबा-बुवांच्या चरणी लोळण घेण्यापर्यंत मजल मारणाऱ्या समाजात, स्त्रीजातीच्या जन्माचा सोहळा साजरा करण्याची मानसिकता रुजू लागली आहे.. मात्र याची सुरुवात घरात नव्हे, तर घराच्या परडय़ात असलेल्या गोठय़ातून सुरू झाली आहे ज्या समाजात मुलीचा जन्म नाकारला जातो, त्याच समाजातील घरांच्या गोठय़ात मात्र, गाई-म्हशींनी नर जातीच्या पिल्लास जन्मच देऊ नये, यासाठी उपाययोजना करण्याची मानसिकता बळावत आहे. कारण, गाय किंवा म्हैस हा कुटुंबाच्या आर्थिक उन्नतीचा आधार असला, तरी त्यांच्या पोटी जन्माला येणाऱ्या नरास मात्र त्या गोठय़ामध्ये स्थान राहिलेले नाही. दूध देणाऱ्या जनावराच्या पोटी नर जातीचे पिल्लू जन्मास आले तर शेतकऱ्यांचे नुकसान होते, म्हणून त्यास जन्मत:च किंवा जन्मानंतर उपासमारीने मारून टाकण्याची मानसिकता अलीकडे वाढली आहे. घरात मुलीचा जन्मच होऊ नये, अशा मानसिकता ज्या घरांमध्ये बळावल्याची चिंता व्यक्त होते, त्यातील अनेक कुटुंबांत आता जनावरांच्या बेटीच्या जन्माचा मात्र उत्सव साजरा होऊ लागला असून, गोवंशातील नराच्या जन्मास नाकारण्याची मानसिकता बळावत चालली आहे. या मानसिकतेचे लोण आता एवढे पसरू लागले आहे, की सरकारलादेखील याची दखल घेऊन या मानसिकतेस मान्यता देण्याचे विचार सुचू लागले आहेत. गेल्या आठवडय़ात, संसदेच्या एका सभागृहात केंद्रीय कृषिमंत्र्यांनी जणू याची कबुलीही दिली. दुभत्या जनावरांच्या पोटी नर जातीच्या पिल्लाचा जन्मच होणार नाही, असे एक धोरणच सरकारने आखले आहे, अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्र्यांनी दिली. ‘बेटी बचाओ’चा नारा देणाऱ्या सरकारी व्यवस्थांना या धोरणाच्या घोषणेनंतर काय वाटले असेल ते सांगता येणार नाही. पण घरात मुलाचा जन्म व्हावा यासाठी आसुसलेल्या असंख्य घरांना मात्र, जनावरांच्या बेटीजन्माच्या सुवार्तेने आनंदाच्या उकळ्या फुटल्या असतील.. जनावरांच्या गर्भात विशिष्ट बीज रुजविल्याने, नरजातीचा वंशच जन्मास येणार नाही आणि केवळ स्त्रीजातीच्या वंशविस्तारामुळे दूधदुभत्याची दुसरी धवल क्रांती साधता येईल, असा या धोरणाचा गाभा असल्याने, शेतकऱ्यांच्या गोठय़ात यापुढे नरजातीच्या जनावरांना थारा असणार नाही, हे स्पष्ट दिसू लागले आहे. दुग्धक्रांतीच्या जमान्यात नराला स्थान नाही, हे वास्तव शेतकऱ्यांनी आनंदाने स्वीकारल्याने, स्त्रीजन्माचे महत्त्व अधोरेखित करणारी एक मानसिकता कुठे तरी मूळ धरू लागली आहे, ही या वास्तवाची एक वेडगळ, निर्थक आणि आशावादी, अशी दुसरी बाजू ज्या समाजात मुलीचा जन्म नाकारला जातो, त्याच समाजातील घरांच्या गोठय़ात मात्र, गाई-म्हशींनी नर जातीच्या पिल्लास जन्मच देऊ ���ये, यासाठी उपाययोजना करण्याची मानसिकता बळावत आहे. कारण, गाय किंवा म्हैस हा कुटुंबाच्या आर्थिक उन्नतीचा आधार असला, तरी त्यांच्या पोटी जन्माला येणाऱ्या नरास मात्र त्या गोठय़ामध्ये स्थान राहिलेले नाही. दूध देणाऱ्या जनावराच्या पोटी नर जातीचे पिल्लू जन्मास आले तर शेतकऱ्यांचे नुकसान होते, म्हणून त्यास जन्मत:च किंवा जन्मानंतर उपासमारीने मारून टाकण्याची मानसिकता अलीकडे वाढली आहे. घरात मुलीचा जन्मच होऊ नये, अशा मानसिकता ज्या घरांमध्ये बळावल्याची चिंता व्यक्त होते, त्यातील अनेक कुटुंबांत आता जनावरांच्या बेटीच्या जन्माचा मात्र उत्सव साजरा होऊ लागला असून, गोवंशातील नराच्या जन्मास नाकारण्याची मानसिकता बळावत चालली आहे. या मानसिकतेचे लोण आता एवढे पसरू लागले आहे, की सरकारलादेखील याची दखल घेऊन या मानसिकतेस मान्यता देण्याचे विचार सुचू लागले आहेत. गेल्या आठवडय़ात, संसदेच्या एका सभागृहात केंद्रीय कृषिमंत्र्यांनी जणू याची कबुलीही दिली. दुभत्या जनावरांच्या पोटी नर जातीच्या पिल्लाचा जन्मच होणार नाही, असे एक धोरणच सरकारने आखले आहे, अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्र्यांनी दिली. ‘बेटी बचाओ’चा नारा देणाऱ्या सरकारी व्यवस्थांना या धोरणाच्या घोषणेनंतर काय वाटले असेल ते सांगता येणार नाही. पण घरात मुलाचा जन्म व्हावा यासाठी आसुसलेल्या असंख्य घरांना मात्र, जनावरांच्या बेटीजन्माच्या सुवार्तेने आनंदाच्या उकळ्या फुटल्या असतील.. जनावरांच्या गर्भात विशिष्ट बीज रुजविल्याने, नरजातीचा वंशच जन्मास येणार नाही आणि केवळ स्त्रीजातीच्या वंशविस्तारामुळे दूधदुभत्याची दुसरी धवल क्रांती साधता येईल, असा या धोरणाचा गाभा असल्याने, शेतकऱ्यांच्या गोठय़ात यापुढे नरजातीच्या जनावरांना थारा असणार नाही, हे स्पष्ट दिसू लागले आहे. दुग्धक्रांतीच्या जमान्यात नराला स्थान नाही, हे वास्तव शेतकऱ्यांनी आनंदाने स्वीकारल्याने, स्त्रीजन्माचे महत्त्व अधोरेखित करणारी एक मानसिकता कुठे तरी मूळ धरू लागली आहे, ही या वास्तवाची एक वेडगळ, निर्थक आणि आशावादी, अशी दुसरी बाजू त्यात तथ्य नाहीच, पण घरात नाही तर गोठय़ात तरी, स्त्रीजन्माचा सोहळा साजरा व्हावा हेही थोडके नव्हे त्यात तथ्य नाहीच, पण घरात नाही तर गोठय़ात तरी, स्त्रीजन्माचा सोहळा साजरा व्हावा हेही थोडके नव्हे नराचा जन्���ाचा हक्कच नाकारण्याच्या अघोरी मानसिकतेकडेदेखील विधायक नजरेने पाहण्याचे हतबल वास्तव स्वीकारण्यावाचून आता पर्याय नाही. तरीही, कुठे तरी, ‘बेटी’च्या जन्मास सरकारी धोरणात काही तरी स्थान मिळाले या वास्तवावर समाधान मानावे आणि स्वस्थ बसावे.. तेच बरे नराचा जन्माचा हक्कच नाकारण्याच्या अघोरी मानसिकतेकडेदेखील विधायक नजरेने पाहण्याचे हतबल वास्तव स्वीकारण्यावाचून आता पर्याय नाही. तरीही, कुठे तरी, ‘बेटी’च्या जन्मास सरकारी धोरणात काही तरी स्थान मिळाले या वास्तवावर समाधान मानावे आणि स्वस्थ बसावे.. तेच बरे\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nVIDEO : शिवाजी नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणा...\nशिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याबद्दल शरद म्हणतो, 'नजरेचा इशारा इकडे तिकडे झाला तरी...'\n'या' बॉलिवूड अभिनेत्रीचे होते पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत अफेअर\nया देशात सापडला ९० वर्षांपूर्वीचा मिकी माऊस\n‘तान्हाजी'च्या ट्रेलर लाँचला पत्रकाराने तैमुरबद्दल विचारला 'हा' मजेदार प्रश्न, सैफ म्हणाला...\nबनावट नोटांप्रकरणी एकही गुन्हा दाखल नाही\n‘कर्करोग योद्धय़ां’कडून राज्यात २०३४ शस्त्रक्रिया\nअमित शहांकडून झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अयोध्येचा मुद्दा\nभारतीय क्रिकेटमध्ये गुलाबी क्रांती\nयूएनएससीमध्ये पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित\n‘देशातील राष्ट्रीय महामार्गाच्या ५६६ प्रकल्पांना विलंब’\nकाश्मीरमध्ये दुकाने, व्यापारी संकुले दुसऱ्या दिवशीही बंद\nकेंद्र सरकारच्या नोकऱ्यांमधील ७ लाख पदे रिक्त\n‘काश्मीरमध्ये संपूर्ण निर्बंध असल्याचा आरोप करणाऱ्या याचिका चुकीच्या’\nप्रकाशझोतातील कसोटीकडे मनोरंजन म्हणून पाहू नये\n\"नथुराम गोडसे आमच्या मनात\" म्हणत सुभाषचंद्र बोस यांच्या पणतीने केली पूजा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/karykartyanchya-nazretun-news/dr-baba-adhav-article-on-labour-movement-1713172/", "date_download": "2019-11-22T01:03:40Z", "digest": "sha1:EPZITEWBPIF6F4ZUGDVBC76Z2YOWMU4B", "length": 29647, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Dr baba adhav article on labour movement | चळवळींचे बाळकडू | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनायजेरियन नागरिकांना घर भाडय़ाने देणाऱ्या ५ जणांवर गुन्हा\nसि��कोच्या घरांची सोडत आगरी कोळी भवनात\nवाहतूक कोंडीवरून नगरसेवक आक्रमक\nकांदा दराची चढाई सुरूच\nधुळ्यात महाआघाडीचा प्रयोग यशस्वी होणार\nक्षाचालक यांसारख्या असंघटित कामगारांच्या प्रश्नांसाठी डॉ. बाबा आढाव यांचा आजही लढा सुरूच आहे.\nदिवसभर दवाखाने व रात्री हमाल पंचायतच्या सभा असायच्या. त्यात समाजवादाचे बाळकडू आम्ही प्यालेलो. कामगार चळवळ हे त्यातले महत्त्वाचे अंग, त्यातही हमालांसारख्या घटकांची संघटना व तिचे पंचायत हे नाव बरंच काही बोलून जातं. याच काळात झोपडपट्टय़ांच्या संघटनेशी व त्यांच्या चळवळीशी आम्ही जोडले गेलो. हमाल पंचायत, झोपडी संघ आणि पुणे हडपसरचे दवाखाने ही सर्कस जोमाने सुरू राहिली.\nहमाल, झोपडपट्टीधारक, कष्टकरी, मोलकरीण, रिक्षाचालक यांसारख्या असंघटित कामगारांच्या प्रश्नांसाठी डॉ. बाबा आढाव यांचा आजही लढा सुरूच आहे. या लढय़ामुळे बाबांना पूर्ण आयुष्यात संघर्ष करावा लागला. बाबांनी अल्पकाळ राजकारण तर आयुष्यभर समाजकारण केले. त्यांनी बी.एस्सी. केले. आयुर्वेदाची पदविका मिळवली आणि नाना पेठेत दवाखाना सुरू केला. त्यातूनच ते हमाल पंचायतीशी जोडले गेले. बाबा आढाव १९६२ ते १९७१ या काळात पुणे महानगरपालिकेचे सदस्य होते. एक गाव एक पानवठा, हमाल माथाडी कायदा, पथारी व्यावसायिकांसाठीचे धोरण, रिक्षा पंचायतीद्वारे रिक्षाचालकांचे प्रश्न अशा अनेक चळवळी करून बाबांनी त्या-त्या सर्वाना न्याय मिळवून दिला आहे. असंघटितांना पेन्शन मिळावी, यासाठी अनेक आंदोलने उभी केली. त्यांचा संघर्ष आजही सुरूच आहे.\nमी मुंबई विद्यापीठाची मॅट्रिकची परीक्षा पास झालो तो दिवस होता, १ जून १९४७. माझी जन्मतारीखही शाळेच्या दाखल्यावर १ जून लागलेली. पुढे तीच कायम राहिली आणि आजही तीच आहे. त्याचे कारण वडिलांचे निधन झाले तेव्हा मी आईच्या मांडीवर ५-६ महिन्यांचा होतो, असं सांगतात. पाच भावंडांत मी सर्वात धाकटा. आईचे वय २७-२८ असावं. आम्ही सर्व जण आजोळी वाढलो. वडिलांच्या निधनानंतर आढावांच्याकडे आधार नव्हता. आमच्या बरोबर आजीच्या माहेरचे तिघे जण, आईच्या लग्नाच्या दोन बहिणी, मामा-मामी आणि आमची भावंडं अशी बरीच मंडळी होती.\nआईचे मामेभाऊ लक्ष्मण गायकवाड, बाजारपेठेत ते दिवाणजी होते. ते मला सेवा दलाच्या शाखेत घेऊन जात. त्या वेळी व्यापारी पेठेत महात्मा गांधींचा व खादीचा मोठा दबद��ा होता. लक्ष्मण मामा खादी वापरत. त्या वेळी सेवा दलाची शाखा गंज पेठेतील जानाईच्या मळ्यात भरत असे. ती सकाळची शाखा होती. मैदानावर मोकळेपणाने खेळता येत असे. तिरंगा झेंडा, झेंडा वंदन, कवायत, वेगवेगळे खेळ तासभर भरायचे. अधून-मधून बौद्धिक असायचं. याच काळात म्हणजे १९४१ पासून मी ‘शिवाजी मराठा हायस्कूल’मध्ये शिकत होतो. बिगारी किंवा १ली ते ४थी नाना पेठेतील म्युनिसिपल शाळेत माझे प्राथमिक शिक्षण झाले. इंग्रजी पहिलीची सुरुवात ‘शिवाजी मराठा हायस्कूल’मध्ये झाली. १९४१ ते १९४७ या काळात ‘शिवाजी मराठा हायस्कूल’मध्ये मी शिकलो. गुरुवर्य बाबुरावजी जगताप हे आम्हाला हेड मास्तर म्हणून लाभलेले. गुरुवर्य पूर्णपणे खादीधारी. १९४२ ते १९४७ स्वातंत्र्य चळवळीच्या काळात अधून-मधून हरताळ असे. आता हरताळ शब्द ऐकू येत नाही. एक आठवण आहे. १९४५ मध्ये दुसऱ्या महायुद्धात इंग्रजांचा कुठं तरी विजय झाला. रोज शिस्तीत माघार वाचायला- ऐकायला मिळत होती. त्या दिवशी विजयाच्या बातमीबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयातून वाटायला पेढे आले आणि आम्ही विद्यार्थ्यांनी ते सर्व पेढे मैदानावर फेकून दिले. मैदानावर पेढय़ांचा पाऊस पडला होता. आमचे त्या काळात भाई वैद्य व सदा बोराटे नेते होते. निळू फुले, राम ताकवले इत्यादी मंडळीही आगे-मागे होती. विद्यार्थी वर्गात स्वातंत्र्य ज्योतीला सेवा दलाने प्रज्वलित केले. माझ्या डोक्यावरही शाळेत खादीची गांधी टोपी होती. सेवा दलामुळे व लक्ष्मण मामांमुळे चुनीलाल सेटिया यांच्यामुळे १९४२, १९४३ या वर्षांत झालेल्या स्वातंत्र्य चळवळीचं बाळकडू चाखायला मिळाले.\nएक दिवस आठवतो. आमचे शाखा नायक चुनीलाल सेटिया आणि आमच्या मामांना शाखेवरच पोलीस अटक करून घेऊन गेले. या घटनेचा मनावर उमटलेला ठसा आजही कायम आहे. ‘चले जाव’, ‘करेंगे वा मरेंगे’ या घोषणा कुठं तरी खोलवर रुजल्या. सेवा दलात मी ओढला गेलो. शाळा आणि सेवा दलाबरोबरच मी आई व मावशींबरोबर निवडुंगे विठोबाच्या देवळात अधून-मधून कीर्तनलाही जात असे. निवडुंग्या विठ्ठलाच्या देवळात आजही तुकाराम महाराजांची पालखी येते, तर भवानी पेठेतील विठ्ठलाच्या मंदिरात ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आजही येते. या दोन्ही देवळात सतत कार्यक्रम चालू असतात. एक आठवण या निमित्ताने नोंदवावीशी वाटते. ह.भ.प. प्रा. सोनापंत दांडेकर ऊर्फ मामा यांची कीर��तने होत. खूप गर्दी असे. मीही आई-मावशीबरोबर जात असे. मला आठवते त्या दिवशी अधिक मास असावा. १९५०-५२ची घटना असावी. अधिक मासाचे महिनाभर कार्यक्रम असायचे. अखंड नाम सप्ताह व कीर्तन असत. अधिक मासामुळे भोजनावळीही थाटामाटात होतं. मी सेवा दलात जात असल्याने महाराष्ट्रातील दुष्काळाची भीषण परिस्थितीची जाणीव होती. मला काय वाटले कोणास ठाऊक. मी मामांना एक पत्र लिहिले. गीतेतील एका श्लोकाचा उल्लेख करून विचारणा केली. ‘महाराष्ट्रात एवढा भीषण दुष्काळ असताना इथे पक्वानांच्या भोजनाच्या पंक्ती का झडतात आणि आपण यावर बोलत का नाही आणि आपण यावर बोलत का नाही’ असा प्रश्न विचारून पंक्ती थांबवाव्यात अशी विनंती केली. पत्र नेऊन दिले. आश्चर्याची बाब म्हणजे रात्रीच्या कीर्तनात मामांनी याचा उल्लेख केला आणि म्हणाले, ‘अशा पंक्ती घालायला मी सांगितले नाही आणि मी यात कधीही जेवत नाही.’ या घटनेने वारकरी संप्रदायात खूप खळबळ माजली.\n१९४५ मध्ये साने गुरुजींच्या उपोषणाच्या काळात मामांनी दांडीची सूचना- म्हणजे सगळ्यांनाच पदस्पर्श करायला मनाई करण्याची सूचना केली होती. पंढरपूरच्या विठ्ठलाचे मंदिर सर्वाना खुले व्हावे यासाठी साने गुरुजींनी प्राणांतिक उपोषण सुरू केले होते. त्या काळात अनेकांनी अनेक सूचना केल्या होत्या. आचार्य अत्रे यांनी दांडी या सूचनेची जाहीरपणे दांडी उडवली. दांडेकर मामांना लिहिलेल्या पत्राबद्दल आईला काही माहिती नव्हती. पण तिने आमच्या भूमिकेला पाठिंबा दिला. थोडक्यात सांगायचे म्हटले तर औपचारिक शिक्षण मी शाळेत घेतलं, परंतु खरे जीवन शिक्षण सेवा दलातूनच घेतले. त्या काळच्या इंटर परीक्षेनंतर मला आयुर्वेद महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागला. मेडिकलला मला जायचे होते, परंतु गुण कमी होते व खर्चही पेलवणारा नव्हता. त्यामुळे मी बी.एस्सी.ला प्रवेश घेतला. मला स्कॉलरशिपही मिळाली. एकाच वेळी एक वर्षांचा ड्रॉप घेऊन मी बी.एस्सी. व आयुर्वेदाची पदविका मिळवली. १९५३ मध्ये घरातच दवाखाना सुरू केला. बाहेर पाटी झळकली डॉ. बा. पां. आढाव, बी.एस्सी. आयुर्वेद. ती पाटी आमचे घरमालक धोंडीराम परदेशी यांनी स्वत:च्या कारखान्यात बनवून लावली.\nसेवा दलात माझी चुळबुळ वाढली होती. सेवा दलाचे समाजवादी पक्षाशीच संबंध होते. १९५२च्या सार्वजनिक निवडणुकीत मतदार यादीत माझं नाव समाविष्ट होऊ शकलेलं नव्हतं. तरीही मी लाल टोपी घालून समाजवादी उमेदवारांचा प्रचार धुमधडाक्याने केला. माझ्या अंगातील गॅर्बडाईनचा कोट पाहून एका सभेत बसलेल्या माणसाने कोटाबद्दल पृच्छा केली आणि मी तात्काळ उत्तर दिले. हा कोट सासऱ्याने दिलाय (वास्तविक माझे लग्न त्या वेळी झालेलं नव्हतं. मी प्रसंग मारून नेला.). सभा धीटपणा वाढत राहिला. १९५३ला पहिला तुरुंगवास घडला. महागाई विरोधी लढा एसएम जोशींच्या नेतृत्वाखाली सुरू झाला होता. त्यात तीन आठवडय़ांची शिक्षा झाली. तो माझा पहिला कारावास. मी सुटून आलो आणि आईने मला बजावले, एक काही तरी कर. दवाखाना तरी चालव नाही तर.. आईला वाटत होतं मी दवाखाना चालवावा आणि नावलौकिक मिळवावा. तरीही १९५५च्या गोवा मुक्ती आंदोलनात डॉक्टरांचे पथक घेऊन भाग घ्यावा लागला. प्रत्यक्ष सत्याग्रहात मी उतरलो नाही. पुढे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा झंझावात सुरू झाला. त्यात अगोदरच हडपसरला माझा दुसरा दवाखाना सुरू झाला होता. नाना पेठेतील दवाखान्यामुळे माझे हमाल पंचायतीशी नाव जुळलं. त्या मंडळींना मी रोज पाहात होतो. कारण नाना, भवानी, रविवार, गणेश या पुण्यातील बाजारपेठा. हमालांची संख्या भरपूर. ‘हमाल पंचायत’ची स्थापना झाली आणि माझ्याकडे अध्यक्षपद आले.\nदिवसभर दवाखाने व रात्री हमाल पंचायतची सभा. समाजवादाचे बाळकडू आम्ही प्यालेलो. कामगार चळवळ हे त्यातले महत्त्वाचे अंग, त्यातही हमालांसारख्या घटकांची संघटना व तिचे पंचायत हे नाव बरंच काही नकळत बोलून जातं. याच काळातील झोपडपट्टय़ांच्या संघटनेशी व त्यांच्या चळवळीशी आम्ही जोडले गेलो. हमाल पंचायत आणि झोपडी संघ याबरोबरच पुणे हडपसरचे दवाखाने ही सर्कस जोमाने सुरू राहिली. एक जुनी हॅण्ड गिअरची सी-झेड मोटारसायकल गाडी हाताशी आली. दवाखान्यातली गर्दी, झोपडपट्टय़ांच्या चळवळीतील ओढ, पुढे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील सहभाग. मला एक आठवण सांगावीशी वाटते. हमाल वर्ग व झोपडी संघातील मंडळी या चळवळीत हिरिरीने उतरली. हमालांची ढोल-लेझीम व झोपडपट्टीतील हलगी यांच्या तालावर ‘झालाच पाहिजे’ ही घोषणा निनादात राहिली. आचार्य अत्रे ढोल वाजवणाऱ्या आमच्या बुधाभाई सावंताची आवर्जून चौकशी करीत, तर झोपडपट्टीतील स्त्रिया मिरवणुकीतून जाताना बाजूला बघ्याची भूमिका घेतलेल्या स्त्रियांना मिरवणुकीत ओढून फुगडय़ा खेळायच्या. तो काळच मं��रलेला होता. १९६० मध्ये संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. मंगल कलश दिल्लीहून आला की जन चळवळीतून तो विराजमान झाला. आमच्या मते, याचं उत्तर स्पष्ट आहे.\nपुन्हा थोडे मागे जावेसे वाटते. स्वातंत्र्याची पहाट आम्ही पाहिली. १४ ऑगस्ट १९४७ रोजी निघालेली ती प्रचंड मिरवणूक. स्वातंत्र्याच्या स्वागतासाठी सजलेल्या बाजारपेठा, घरा-घरावर लागलेल्या दीपमाळा आणि तो जयघोष. रात्रीच्या १२ वाजता त्या वेळच्या जिल्हाधिकारी कार्यालयात इंग्रजांच्या युनियन जॅकच्या जागेवर स्वतंत्र भारताचा तिरंगा फडकला. आजही तो प्रसंग तसाच्या तसा डोळ्यापुढे तरळतो. स्वातंत्र्यामुळे मतदानाचा हक्क मिळाला. माय-भाषेचे राज्य निर्माण झाले. आयुष्यातल्या तिशीतला हा सगळा ताळेबंद म्हणावा लागेल.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nVIDEO : शिवाजी नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणा...\nशिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याबद्दल शरद म्हणतो, 'नजरेचा इशारा इकडे तिकडे झाला तरी...'\n'या' बॉलिवूड अभिनेत्रीचे होते पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत अफेअर\nया देशात सापडला ९० वर्षांपूर्वीचा मिकी माऊस\n‘तान्हाजी'च्या ट्रेलर लाँचला पत्रकाराने तैमुरबद्दल विचारला 'हा' मजेदार प्रश्न, सैफ म्हणाला...\nबनावट नोटांप्रकरणी एकही गुन्हा दाखल नाही\n‘कर्करोग योद्धय़ां’कडून राज्यात २०३४ शस्त्रक्रिया\nअमित शहांकडून झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अयोध्येचा मुद्दा\nभारतीय क्रिकेटमध्ये गुलाबी क्रांती\nयूएनएससीमध्ये पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित\n‘देशातील राष्ट्रीय महामार्गाच्या ५६६ प्रकल्पांना विलंब’\nकाश्मीरमध्ये दुकाने, व्यापारी संकुले दुसऱ्या दिवशीही बंद\nकेंद्र सरकारच्या नोकऱ्यांमधील ७ लाख पदे रिक्त\n‘काश्मीरमध्ये संपूर्ण निर्बंध असल्याचा आरोप करणाऱ्या याचिका चुकीच्या’\nप्रकाशझोतातील कसोटीकडे मनोरंजन म्हणून पाहू नये\n\"नथुराम गोडसे आमच्या मनात\" म्हणत सुभाषचंद्र बोस यांच्या पणतीने केली पूजा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/video/entertainment/ranbir-kapoor-enjoys-dinner-with-papa-rishi-and-mommy-neetu-in-mumbai/videoshow/71954966.cms", "date_download": "2019-11-22T00:35:33Z", "digest": "sha1:LTASCR5ZHZX5GOIYQTG2IPXK3YKRWDDM", "length": 7436, "nlines": 147, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "ranbir kapoor: ranbir kapoor enjoys dinner with papa rishi and mommy neetu in mumbai - आई- वडिलांसोबत रणबीर कपूरचे डिनर, Watch entertainment Video | Maharashtra Times", "raw_content": "\nSPG सुरक्षा हटवण्याच्या निर्णयावर..\n'अशी' आहे जीप कॉम्पास ट्रेलहॉक\nमी दलितविरोधी वक्तव्य केले नाही: ..\nभाजपच्या नेतृत्वात झारखंड नक्षलवा..\nमथुरेत माकड सफारी सुरू करा; हेमाम..\n९३ टक्के भारतीयांना H4 अंतर्गत अम..\nशिवसेनेतून जो आमदार फुटेल, त्याचे..\nआई- वडिलांसोबत रणबीर कपूरचे डिनरNov 07, 2019, 09:41 PM IST\nरणबीर कपूर वांद्रेमधील एका रेस्टॉरंट बाहेर दिसून आला. कुटुंबासोबत डिनरचा त्याने आनंद घेतला. आई नीतू आणि वडील ऋषी कपूरही त्याच्यासोबत होते. तसंच त्याची बहीण रिधिमा कपूरही होती. डिनरनंतर कपूर कुटुंबाने फोटोसाठी पोजही दिल्या. 'ब्रह्मास्त्र' हा रणबीरची आगामी चित्रपट आहे.\nआजचं राशी भविष्य: दि. २१ नोव्हेंबर २०१९\nमुंबईच्या रस्त्यावर धावतेय भन्नाट रिक्षा\nचंद्रपूरच्या जंगलात अजगराने 'अशी' केली हरणाची शिकार\nआजचं राशी भविष्य: दि. २० नोव्हेंबर २०१९\nमुंबईच्या सिमेंटच्या जंगलातलं हे 'हिरवं बेट' माहितीए\nपाहा: शेतात काम करणाऱ्या महिलेचा गोड आवाज व्हायरल\n'तान्हाजी'तील सावित्रीबाई मुंबई विमानतळावर\nजेसीबीने बैलाची हत्या करतानाचा व्हिडीओ व्हायरल\nपूर्णवेळ मुख्यमंत्री पाहिजेत... मराठा क्रांती ठोक मोर्चाची जाहिरात\nभविष्य २१ नोव्हेंबर २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/indian-captain-virat-kohli-meet-special-fan-after-t20i-series-watch-video-here-psd-91-1949567/", "date_download": "2019-11-22T01:16:38Z", "digest": "sha1:77J4FWCVT352NX6AP3YM2XUVHOBRKJZJ", "length": 12524, "nlines": 194, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Indian Captain Virat Kohli meet special fan after t20i Series watch video here | विंडीज दौऱ्यात विराटला भेटला खास चाहता, म्हणाला पुढचा विश्वचषक नक्की जिंक | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनायजेरियन नागरिकांना घर भाडय़ाने देणाऱ्या ५ जणांवर गुन्हा\nसिडकोच्या घरांची सोडत आगरी कोळी भवनात\nवाहतूक कोंडीवरून नगरसेवक आक्रमक\nकांदा दराची चढाई सुरूच\nधुळ्यात महाआघाडीचा प्रयोग यशस्वी होणार\nविंडीज दौऱ्यात विराटला भेटला खास चाहता, म्हणाला पुढचा विश्वचषक नक्की जिंक\nविंडीज दौऱ्यात विराटला भेटला खास चाहता, म्हणाला पुढचा विश्वचषक नक्की जिंक\nबीसीसीआयने सोशल मीडियावर पोस्ट केला व्हिडीओ\nविराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेत भारताने निर्विवाद वर्चस्व गाजवलं. वन-डे मालिकेतही भारत सध्या १-० ने आघाडीवर आहे. टी-२० मालिकेत बाजी मारल्यानंतर, कर्णधार विराट कोहलीला एक खास चाहता भेटायला आला होता. फिलीप्स असं या चाहत्याचं नाव असून तो वेस्ट इंडिजचा रहिवासी असला तरीही तो भारतीय संघाचा मोठा चाहता आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या सोशल मीडिया अकाऊंटवर विराट आणि फिलीप्सच्या संभाषणाचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.\nफिलीप्स हा अंध असला तरीही त्याच्याकडे भारतीय संघाच्या सर्व सामन्यांची खबरबात असते. यावेळी बोलत असताना फिलीप्सने विराट कोहलीच्या खेळाचं कौतुक केलं. “तू ज्या पद्धतीने जलदगती गोलंदाजांना फटके मारतोस ते मला आवडतं. तुझा खेळ आधीपेक्षा खूप सुधारला आहे. विश्वचषकात भारतीय संघ हरला तेव्हा तो धक्का मला सहन नव्हता झालेला. मला न्यूझीलंडचा संघ फारसा आवडत नाही, त्यामुळे पुढच्या विश्वचषकात चांगला खेळ करुन स्पर्धा जिंका”, असं म्हणत फिलीप्सने विराटला शुभेच्छा दिल्या.\nतीन वन-डे सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने डकवर्थ लुईस नियमानुसार ५९ धावांनी बाजी मारली. त्यामुळे बुधवारी होणाऱ्या अखेरच्या वन-डे सामन्यात कोणता संघ बाजी मारतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nIND vs BAN : ऑस्ट्रेलियन दिग्गज कर्णधाराच्या कामगिरीशी विराटची बरोबरी\nIND vs BAN : इंदूर कसोटीत भारताचा डावाने विजय कर्णधार विराटचा धोनीला धोबीपछाड\nIND vs BAN : दिवस-रात्र कसोटीत पहिलं सत्र ठरणार महत्वाचं – विराट कोहली\nपहिल्या दिवस-रात्र कसोटी सामन्याआधी विराट कोहली चिंतेत, जाणून घ्या कारण…\nसोशल मीडियावर कोहलीने घातलं चाहत्यांना कोडं, तुम्हाला उत्तर माहिती आहे का\nVIDEO : शिवाजी नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणा...\nशिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याबद्दल शरद म्हणतो, 'नजरेचा इशारा इकडे तिकडे झाला तरी...'\n'या' बॉलिवूड अभिनेत्रीचे होते पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत अफेअर\nया देशात सापडला ९० वर्षांपूर्वीचा मिकी माऊस\n‘तान्हाजी'च्या ट्रेलर लाँचला पत्रकाराने तैमुरबद्दल विचारला 'हा' मजेदार प्रश्न, सैफ म्हणाला...\nबनावट नोटांप्रकरणी एकही गुन्हा द���खल नाही\n‘कर्करोग योद्धय़ां’कडून राज्यात २०३४ शस्त्रक्रिया\nअमित शहांकडून झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अयोध्येचा मुद्दा\nभारतीय क्रिकेटमध्ये गुलाबी क्रांती\nयूएनएससीमध्ये पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित\n‘देशातील राष्ट्रीय महामार्गाच्या ५६६ प्रकल्पांना विलंब’\nकाश्मीरमध्ये दुकाने, व्यापारी संकुले दुसऱ्या दिवशीही बंद\nकेंद्र सरकारच्या नोकऱ्यांमधील ७ लाख पदे रिक्त\n‘काश्मीरमध्ये संपूर्ण निर्बंध असल्याचा आरोप करणाऱ्या याचिका चुकीच्या’\nप्रकाशझोतातील कसोटीकडे मनोरंजन म्हणून पाहू नये\n\"नथुराम गोडसे आमच्या मनात\" म्हणत सुभाषचंद्र बोस यांच्या पणतीने केली पूजा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://advrajjadhav.blogspot.com/2012/07/blog-post_04.html", "date_download": "2019-11-22T00:35:13Z", "digest": "sha1:G36UAF6WNIO3EW25AKZNQTILD7H3U2YF", "length": 31946, "nlines": 173, "source_domain": "advrajjadhav.blogspot.com", "title": "ADV. RAJ JADHAV: बौध्द धर्म म्हणजे जातीविरहीत समाजव्यवस्था...!!!", "raw_content": "\nमी अॅड.राज जाधव, बाबासाहेबांची लेखणी आणि शिवरायांची तलवार हाती घेऊन लढणारा एक तरुण, देव-धर्मासारख्या भाकड गोष्टीं ऐवजी \"फुले-शाहू-आंबेडकर\" यांच्या विचारांवर विश्वास ठेवणारा. आजवर ज्या माणसांनी बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी आपले आयुष्य खर्ची घातले त्या महापुरुषांना जातीच्या आणि रंगांच्या चौकटीतून बाहेर काढण्यासाठी हा छोटासा प्रयत्न. माझे विचार तुम्हालाही पटलेच पाहिजेत आणि तुम्हीही ते स्वीकारावे असा माझा आग्रह नाही. परंतु तुम्ही विचार करावा ही विनंती....\nबौध्द धर्म म्हणजे जातीविरहीत समाजव्यवस्था...\nबौध्द धर्म म्हणजे जातीविरहीत समाजव्यवस्था...\nजातीविरहीत समाजाच्या उभारणीसाठी आणि समताधिष्ठीत भारताच्या निर्मितीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौध्द धम्माची दीक्षा घेतली. सोबत सात लाख अस्पृश्यांतील महारांना बौध्द धम्माची दीक्षा दिली. संपूर्ण भारत बुध्दमय करण्याची प्रतिज्ञा पूर्वक घोषणा केली. बुध्दमय भारत म्हणजे काय बुध्दाच्या आचार-विचारांचा भारत होय. ध्येय गाठण्याआधीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर काळाच्या पडद्याआड झाले. डॉ. आंबेडकरांच्या पश्चात काही धर्मांतरीत बौध्द डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ध्येयाशी दुर्लक्षित झाले. बर���च वर्षे धम्म कांतीचा रथ जागीच थांबून राहिला.\nइतिहासाचा आढावा घेतला तर अस्पृश्यांच्या हजारो पिढ्या हिंदू धर्मांनी बरबाद केल्या. आम्हाला जनावरांची वागणूक दिली. जंबूद्विपातील, बुध्दाच्या प्रदेशातील सत्य कधी आम्हाला कळू दिले नाही. एकेकाळचा बुध्दकालीन भारत म्हणजे न्याय,समता, बंधुत्वाचा भारत होता, प्रज्ञा-शील-करुणेचा भारत होता, सत्य-अहिंसा-शांतीचा भारत होता. जातीविरहीत भारत होता, अर्हतांचा भारत होता. सम्यक संबुध्दाचा भारत होता. आज हाच भारत जातीयतेचा, विषमतेचा, धर्मांधतेचा,जातीय दंग्याचा अनितीचा भारत असा बोलबाला झाला आहे. असा भारत कोणी केला तर भारतात चातुवर्ण व्यवस्था निर्माण करणाऱया वैदीक (मनुवादी) ब्राम्हणांनी भारतीय समाज व्यवस्थाच दूषित केली.\nअनेक धर्मांची निर्मिती कथाकाव्यातून झाली आहे. पण वैदीक धर्म आणि हिंदू धर्म यात विसंगती दिसून येते. वैदीक धर्म वेद मनुस्मृती यातून तयार झाला. पुढे चातुर्वण्य व्यवस्था उदयास आली. चातुर्वण्य व्यवस्थेत हिंदू धर्म बसत नाही. हिंदू धर्माला संस्थापक नाही. प्रमाण ग्रंथ नाही. रामायण, महाभारत हिंदू धर्माचा आधार मानतात. दोन्हीही ग्रंथ राम,रावण, कौरव-पांडव यांचे युध्द प्रसंग दाखवितात. हिंदू धर्माचा आचार विचार यात नाही. हिंदू धर्माचे प्रमाण जाती व्यवस्था आहे. वर्णव्यवस्थेतही ब्राम्हणाचे स्थान श्रेष्ठच राहिले आहे. तर हिंदू धर्मातही ब्राम्हणाचे स्थान श्रेष्ठच राहिले आहे. हिंदू शब्दाचा अर्थ पारशी भाषेत हिन-शुद्र-गलिच्छ सांगितला आहे. यावरुन भारतातील चातुर्वर्ण्य व्यवस्थेने शुद्र मानलेला समाज आजचा ओबीसी हाच हिंदू होय. यावरुन हिंदू हा धर्म नाही. एक समुह आहे. अनेक जातीचा समूह आहे.जगमान्य अशा धर्मात शुदांनी प्रवेश करु नये म्हणून ब्राम्हणांनी हिंदू हा धर्म बनविला. ब्राम्हण हा हिंदू होऊ शकत नाही.हिंदू (शुद्र) वैदीक होऊ शकत नाही. हिंदू धर्माच्या नावाखाली शुद्रांचे (ओबीसी) शोषण होत आहे. म्हणून म्हणतात कि , शोषकांचा आणि शोषितांचा धर्म एक होऊ शकत नाही. हिंदू धर्मांचे ठेकेदार ब्राम्हण आहेत. म्हणून ते धर्मांतराला व धर्म परिवर्तनाला विरोध करतात. आणि `परधर्म भयावह' असे हिंदू धर्मियांना सांगत असतात. हिंदू धर्माची पकड जातीयता, विषमता, धर्मांधता (अंधश्रध्दा) या तीन तत्वांवर आहे. म्हणून हिंदू धर्माने माणसात जाती मजबूत केल्या आहेत.\nसमताधिष्ठीत भारत निर्माण करण्यासाठी भारतीय संविधानाने हजारो वर्ष हक्क वंचीत राहिलेल्या दुबळ्या समाजाची गटवार रचना करुन भारतीय राज्य घटनेच्या कलम 340 प्रमाणे ओबीसी, 341 प्रमाणे अनु.जाती, 342 प्रमाणे अनु. जमाती अशी नोंद करुन अधिकार त्यांचे समाविष्ट केले आहे. यास्तव अप्पर जाती, ब्राम्हण, बनिया, राजपूत, ठाकूर, मराठा अन्य उच्च जाती खुल्या प्रवर्गात समाविष्ट केल्या आहेत. कारण याचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, बौध्दिक , राजकीय सर्वांगिण विकास झाला आहे. मागासलेल्या व अविकसीत जाती, जमाती, ओबीसी यांना तशा सोयी सवलती देऊन वर आणण्यासाठी वरिल कलमान्वये राखीव हक्क ठेवले आहेत.\nहजारो वर्षापूर्वी भारतात वर्णव्यवस्था होती तेव्हा कर्मावर आधारित जाती होत्या. मंदिराचा पूजारी ब्राम्हण, जोडे चप्पला बनविणारा चांभार, कपडे शिवणारा शिंपी, पुढे व्यवस्था बदलली तेव्हा जन्मावर आधारित जाती तयार झाल्या शिंप्याच्या मुलाने जोडे चप्पला बनविल्या तरी तो चांभार झाला नाही. अठराव्या शतकात व एकोणिसाव्या शतकात पेशवाईने शुद्र अतीशुद्रावर व स्त्रीयावर अन्याय केला. समाजव्यवस्था फारच बिघडली होती. अशातच अनेक समाज उदयास आले. आर्य समाज, ब्राम्हणसमाज, महात्मा फुलेचा सत्यशोधक समाज, यातून थोड्या प्रमाणात समाज सुधारणा होत गेल्या पण जातीव्यवस्था संपविता आली नाही. तसा प्रयत्नही झाला नाही. बौध्द धर्मियांना जाती व्यवस्थाच मान्य नाही. कारण बौध्द धम्मात जात नाही, समता आहे. जात आहे तेथे नीती नाही. जात नाती तोडते, द्वेष भावना पसरविते. म्हणून बौध्दांना जातीव्यवस्थाच मान्य नाही.\nआता 2011 च्या जनगणनेत बौध्दांनी (धर्मांतरीत) जात लिहावी की, नाही हा नवा वाद आहे. काहींच्या मते जातीच्या रकान्यात बौध्द लिहावे व धर्मांच्या रकान्यात बौध्द लिहावे. काहीच्या मते जातीचा रकाना कोरा सोडावा व धर्मांच्या रकान्यात बौध्द लिहावे. तर काहीच्या मते जातीच्या रकान्यात महार लिहावे व धर्माच्या रकान्यात बौध्द लिहावे. खरे तर बौध्द ही जात नाही. बौध्द हा धम्म आहे. जातीचा संस्थापक गौतम बुध्द नाही. धम्म म्हणजे जीवन जगण्याची पध्दत किंवा जीवन जगण्याचा मार्ग आहे. आनंदानी एकदा तथागत बुध्दाला विचारलं तथागत तुमच्या पश्चात आमचा शास्ता कोण तेव्हा तथागत बुध्दांनी उत्तर दिलं तथागताच्या पश्चात धम्मच तुमचा शास्ता आहे. मार्गदाता आहे. बौध्द ही जात होऊ शकत नाही.\nआजची भारतीय संवैधानिक व्यवस्था व त्यानुसार देशाचा चालणारा राज्य कारभार यानुसार जात राहणार आहे. आता जातीव्यवस्था बदलवायची झाल्यास घटना दुरुस्ती करावी लागेल. हे शक्य नाही. चीन, जपान, ब्रम्हदेश या देशात बुध्द धम्मातील कायदे पाळतात. भारतात संविधानावर आधारित कायदे आहेत आणि हे सर्वांना बंधनकारक आहेत. संविधानाला प्रथम मानावे लागते,संविधानाचा आदर करावा लागतो. आज धर्मांतरीत बौध्द असतील त्यात कोणी कुणबी, बौध्द असेल, कोणी महार बौध्द असेल, कोणी ब्राम्हण बौध्द असेल, बौध्द धम्मात प्रवेश केल्यावर मात्र सगळ्याचे व्यवहार धर्माप्रमाणे चालतात. कोणी जात पाळत नाहीत. जात व भेद विसरुन जातात. एवढं नक्की.\nप्रत्युत-समुत्पादात बुध्दाने जातीचा अर्थ केलेला आहे. जसे `उत्पादान पच्चया भवो, भवो पच्चया जाती, जाती पच्चया जटा मरण, शोक परिदेव दुःख दोमनस्य पायासा संभवंती.'\nअर्थ : उत्पादानामुळे भवाची उत्पत्ती होते, भवामुळे जातीचा उदय होतो. जातीमुळे म्हातारपण आणि मरण येते. जाती म्हणजे जन्म,जन्मालाच बुध्दानी जाती म्हटले आहे. म्हणून आपली जात महार, मांग, कुणबी, ब्राम्हण नाही. मनुष्य ही जात आहे. म्हणजेच मनुष्य जन्म आहे. पृथ्वी तलावर जाती विषयीचे वर्गीकरण केले तर तीन जाती (जन्य) संभवतात. मनुष्य, प्राणी, पशु म्हणजेच मनुष्य जन्म, पशु जन्म, पक्षी जन्म यात नर-मादी वेगळा जन्म (जाती) दाखविला नाही.\nहिंदू धर्म हा धर्म नाही. जाती जातींचा समुह आहे. बौध्द धर्मात जाती नाही. आमची संवैधानिक जात महार आहे. पण धर्माने आम्ही महार नाही. आमची जात मनुष्य आहे व धर्म आमचा बौध्द आहे. मार्गदर्शक धम्म आहे. गुरु किंवा शास्ता तथागत भगवान बुध्द आहे. आमचा धम्म गंथावरुन नाही. आचारा-विचारांवरुन सिध्द करु या. कोणी काहीही लिहावे त्यांचा तो संवैधानिक स्वतंत्र अधिकार आहे.\n(संदर्भ - राजजीवन वाघमारे)\nजर अस असेल तर जो माणूस नवीन बौद्ध धर्मात प्रवेश करतो त्याला नव-बौद्ध असे का म्हणतात. आणि आजन्म नव-बौद्ध असेच लावतात. असे का \nमित्रा.. बबन नवीन बौद्ध धम्मात प्रवेश केलेल्या व्यक्तीला नवबौद्ध म्हणतात.असे तुम्हास कोणी सांगितले या जातीवादी सरकारने बौद्ध धम्मात सामील झालेल्या समाजाला तुम्ही वेगळे आहात असे दर्शवण्यासाठी खेळलेली ती एक चाल आहे. मूळ श���द्ध बौद्ध धम्मा मध्ये जातंच अस्तित्वात नाही. ज्या महार जातीने बौद्ध धम्म स्वीकारला ते नवबौद्ध...असे घटनेत देखील नाही आणि त्याला कोणताही कायदा लागू नाही. बौद्ध हे फक्त बौद्धच आहेत.\nफक्त बौद्ध धर्मामधेच जात अस्तित्वात नाही असे थोडेच आहे इस्लाम,ख्रिश्चन इत्यादी धर्मांमध्ये सुद्धा जात अस्तित्वात नाही. मग तुमचा धम्म त्यांच्यापेक्षा चांगला कसा इस्लाम,ख्रिश्चन इत्यादी धर्मांमध्ये सुद्धा जात अस्तित्वात नाही. मग तुमचा धम्म त्यांच्यापेक्षा चांगला कसा ते बौद्ध धम्मात का येत नाहीत ते बौद्ध धम्मात का येत नाहीत त्यांनी तुमच्या धर्मातील लोकांना त्यांच्या धर्मात आमंत्रित केले तर तुम्ही तयार आहात का\nतुम्ही त्यांच्या देशात (देशात सोडा, गल्लीत जाऊन) बौद्ध धम्माचा प्रसार करून दाखवा. केवळ भारतच नव्हे तर पाकिस्तान आणि बांगलादेश या देशांनाही बौद्धमय करण्याची जिद्द बाळगा. तसेच सध्या म्यानमार येथे बौद्ध मुस्लिम संघर्ष पेटला आहे. तुम्ही तेथील बौद्धांची बाजू घेणार की मुस्लिमांची मुस्लिमांच्या सामूहिक हत्या करणे हे बौद्ध धम्मात बसते का मुस्लिमांच्या सामूहिक हत्या करणे हे बौद्ध धम्मात बसते का नसेल तर तुम्ही तेथील बौद्ध समाजाचा जाहीर निषेध करणार का\n@ सनातन हिंदू.... बौद्ध धम्म म्हणजे धर्म नाही... बौद्ध धम्म हे एक आचरण आहे.. भारत बुद्धमय करणे म्हणजे...केवळ धर्मांतर करणे नव्हे.... बौद्धमय करणे म्हणजे बुद्धाला आपल्या वागण्यात आचरणात आणणे होय...केवळ धर्मांतर करून कोणी बौद्ध होत असेल आणि आचरण जर बुद्ध सारखे नसेल तर तो बौद्ध नाही... बौद्ध धम्मात हिंसेला स्थान नाही.... नावाने बौद्ध असणे म्हणजे बौद्ध नाही तर जो आचरणाने प्रज्ञावान, शीलवान, वीर्यवान असेल तोच खरा बौद्ध...मग तो कुठल्याही धर्माचा का असेना \nस्वातंत्र्य भेटून ६० वर्षे च्या वर झाले तरी तुम्ही आपले अतीत विसरले नाहीत याने विकास होईल का जखमेवर मीठ चोल्याने दुख कमी होईल का आपले लक्ष भविष्य कडे का नसते .प्रत्येकाला आपला धर्म प्रिय असतो त्यांची मने दुखवणे हि हिंसा नाही का\nक्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे...\nकार्यकर्ता बदनाम हुआ \"अण्णाजी\" तेरे लिये...\nमाता भगिनींनी बदलायलाच हवे....\nअंधानुकरण करू नका रे....\nइकडंबी अर्धा, तिकडंबी अर्धा.....\nती ऐतिहासिक बैलगाडी... डॉ. बाबासाहेबांच्या मिरवणुक...\nबुद्ध व्हा... शुद्ध ���्हा....\n\"जयभीम\" म्हणजे जोहार नव्हे....\nभगवान बुध्द - नव्या प्रकाशाच्या शोधात....\nश्रीधर बळवंत टिळक हेच खरे ’लोकमान्य’\n' आता ओबीसी बांधव बुध्द धम्माच्या वाटेवर...\nडॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे दीक्षाभुमिवरील भाषण...\nअनिष्ट व अघोरी प्रथा विरोधी कायद्याचा मसुदा\nजादूटोणा विरोधी कायदा समजून घ्या...\nरमाबाई आंबेडकर नगर हत्याकांड...\nदैवी कण अस्तित्वात असुच शकत नाहीत...\nजयभीम के जनक बाबू हरदास....\nपद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड...\nबौद्ध तत्त्वज्ञानाचा अमीट ठसा...\nव्यवस्थेचा जय भीम. . . .\n\"विजयस्तंभ\"- अन्याय, अस्पृश्यतेविरुद्ध महारांनी पु...\nएक लढाऊ पत्रकार - राष्ट्रपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेड...\nबाबासाहेबांना अभिप्रेत बौद्ध धम्म आणि धम्मक्रांती....\nबौध्द धर्म म्हणजे जातीविरहीत समाजव्यवस्था...\n“बाबासाहेब” हे उपनाव कसे रुजले \nपहिले धम्मचक्र प्रवर्तन - आषाढ पौर्णिमा...\nशासनकर्ती जमात बणण्यासाठी काय करायला पाहिजे\nएक विद्रोही कवी...नामदेव ढसाळ....\nएक विद्रोही कवी... नामदेव ढसाळ.... नामदेव लक्ष्मण ढसाळ (जन्मः फेब्रुवारी १५, इ.स. १९४९ पुणे जिल्हा) मराठी दलित साहित्यातील परिवर्तन...\n बाबासाहेबांवरील काही निवडक कवींच्या कवितांचा संग्रह केलेला आहे, कविता वाचून स्फूर्ती आली पाहिजे हाच उद्देश...\nदेव देवळात नसते, देवळात पुजाऱ्याचं पोट असते...\nदेव देवळात नसते, देवळात पुजाऱ्याचं पोट असते..... एका गावात एक नवीन मंदिर बांधण्यात आले. त्यानिमित्त गाडगेबाबांना कीर्तनासाठी बोलावण्...\n काल सायंकाळी \" फेसबुक\" या सोशल वेबसाईटवर एका मित्राच्या \"ग्रुप\" मध्ये ...\nक्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे...\nक्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे... भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात अशा अनेक व्यक्ती आहेत की, ज्यांनी मोलाची कामगिरी बजावली, परंतु ते सर्व ...\nजमीन / मालकी हक्क / वारस विषयक हक्क काय आहेत \nजमीन/ मालकी हक्क/ वारस विषयक हक्क काय आहेत जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या प्रयोजनाकरीता जे रेकॉर्डस् ठेवले जातात त्यांना भुमि अभि...\nमिलिंद प्रश्न - भाग पहिला....\"नागसेन आयुष्मान रोहनची भेट\"...\nमिलिंद प्रश्न - भाग पहिला.... \"नागसेन आयुष्मान रोहनची भेट\"... \"मिलिंदपनहो\" म्हणजेच\" मिलिंद प्रश्न\" हा...\n जग बदल घालूनी घाव सांगून गेले मला भीमराव सांगून गेले मला भीमराव गुलामगिरीच्या या चिखलात\nएक वेदनामय दुपार.....आणि सोनबा येलवे.....\nए��� वेदनामय दुपार.....आणि सोनबा येलवे..... 1939-1946 च्या काळात पनवेलच्या नाक्यावर घडून गेलेली ही वेदनामय, दारुण घटना.... हा का...\n१४ आक्टोंबर - धम्मचक्र प्रवर्तन दिन....\n१४ आक्टोंबर - धम्मचक्र प्रवर्तन दिन.... डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ आक्टोंबर १९५६ रोजी नागपूर येथील दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन...\nजिवाची बाजी लावणारा मी एक बाजीगर आहे...\nमनुवादाला विळखा घालणारा मी एक अजगर आहे...\nघेतला आहे आदर्श आता शिवबाच्या तलवारीचा...\nजतिवाद्याला गाडनारा मी एक भीम टायगर आहे..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.umeshughade.in/p/iyt.html", "date_download": "2019-11-22T00:58:06Z", "digest": "sha1:ZML32LXDSQGV2JNGNCWY5Q3XJMNZWHTO", "length": 11796, "nlines": 246, "source_domain": "www.umeshughade.in", "title": "}); SHIKSHAKMITRA : इयत्ता दुसरी व्हिडिओ", "raw_content": "\nशिक्षक,पालक व विद्यार्थी यांचे शिक्षकमित्र परिवारात सहर्ष स्वागत..\nइयत्ता दुसरी साठी उपयुक्त असे स्वनिर्मित व्हिडिओ देत आहे. डाउनलोड करून वापरा .\nटिप:-काही व्हिडीओच्या नावा समोर डाउनलोड लिंक नाही ,लवकरच लिंक दिली जाईल .\nसदर व्हिडीओ ची निर्मिती चालू आहे .\n2 साधे शब्द-दोन अक्षरी शब्द वाचन DOWNLOAD\n3 साधे शब्द-तीन अक्षरी शब्द वाचन DOWNLOAD\n4 साधे शब्द-चार अक्षरी शब्द वाचन DOWNLOAD\n5 काना शब्द-दोन अक्षरी शब्द वाचन [NEW] DOWNLOAD\n6 काना शब्द-तीन अक्षरी शब्द वाचन [NEW] DOWNLOAD\n7 काना शब्द- चार अक्षरी शब्द वाचन [NEW] DOWNLOAD\n8 पहिली वेलांटी शब्द-दोन अक्षरी शब्द वाचन DOWNLOAD\n9 पहिली वेलांटी शब्द-तीन अक्षरी शब्द वाचन DOWNLOAD\n10 पहिली वेलांटी शब्द-चारअक्षरी शब्द वाचन DOWNLOAD\n11 पहिला उकार शब्द-दोन अक्षरी शब्द वाचन DOWNLOAD\n12 पहिला उकार शब्द-तीन अक्षरी शब्द वाचन [NEW] DOWNLOAD\n13 पहिला उकार शब्द-चार अक्षरी शब्द वाचन [NEW] DOWNLOAD\n14 काना व दोन मात्रे -दोन अक्षरी शब्द वाचन DOWNLOAD\n15 काना व दोन मात्रे -तीन अक्षरी शब्द वाचन [NEW] DOWNLOAD\n16 काना व दोन मात्रे -चार अक्षरी शब्द वाचन\n17 जोडाक्षर शब्द-रफार युक्त शब्द वाचन DOWNLOAD\n18 जोडाक्षर शब्द-र पासूनचे शब्द शब्द वाचन DOWNLOAD\n19 जोडाक्षर शब्द-इतर शब्द वाचन DOWNLOAD\n21 भौमितिक आकार-ओळख DOWNLOAD\n22 आठवड्याचे वार DOWNLOAD\n28 Things Used By Student / विद्यर्थ्यांच्या वापरातील वस्तू DOWNLOAD\n31 एकक दशक वाचन व्हिडिओ [NEW] DOWNLOAD\n32 घरभर प्रकाश - स्वाध्याय [NEW] DOWNLOAD\n33 ओळख नाणी व नोटांची [NEW] DOWNLOAD\nइयत्ता तिसरी - कविता\nइयत्ता चौथी - कविता\nइयत्ता तिसरी - व्हिडिओ\nइयत्ता चौथी - व्हिडिओ\nअकारिक चाचणी १ पेपर\nप्रथम सत्र नमुना प्रश्नपत्रिका\nद्वितीय सत्र (२०१७) - नमुना प्रश्नपत्रिका\nअकारिक चाचणी 2 (2017-18)\nप्रार्थना,समूहगीते व देशभक्तीपर गीते\nसोपी व छोटी भाषणे\nचार्ज देव घेव यादी\nडाउनलोड - शालेय उपयोगी\nDA व गट विमा\nज्ञानरचनावाद - उपक्रम पुस्तिका\nज्ञानरचनावाद - शैक्षणिक चित्रे\nनवीन MDM एप्प डाउनलोड करा.\nअशी भरा आधारकार्ड माहिती\nअशी भरा पहिलीतील विद्यार्थ्यांची माहिती\nइ.1ली माहिती भरताना एरर आले तर\nSchool पोर्टल माहिती भरणे\nडाउनलोड - शाळा माहिती संकलन फॉर्म\nडाउनलोड विद्यार्थी माहिती संकलन फॉर्म\nशिक्षकमित्र - ब्लॉग App\nश्री.उमेश उघडे, सोलापूर 9922422445\nइमेजवर क्लिक करा व subscribe बटणवर क्लिक करा.\nइमेज वर क्लिक करा.\nइमेज वर क्लिक करा.\nनाव / जन्म बदल\nEID क्र.वरून आधार मिळवा\nमतदार यादी डाउनलोड करा\nशा.पो.आहार रोजची ऑनलाईन माहिती\nशाळेकडील अखर्चित रक्कम माहिती\n5 वी/8 वी स्कॉलरशिप प्रश्नसंच मागणी\nइ-मेल द्वारे अपडेटस मिळवा\nवेब वरील पेज/पोस्ट/माहिती इत्यादींची पूर्व परवानगी शिवाय कॉपी करू नका.\nशिक्षकमित्र परिवारास भेट दिल्याबद्दल धन्यवाद ..... पुन्हा आपल्या भेटीच्या प्रतीक्षेत.....शिक्षकमित्र परिवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%91%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9_%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%95_%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95", "date_download": "2019-11-21T23:52:33Z", "digest": "sha1:IVE7LRQHYOZRZPS2CFW7OLVR5JEK6XAK", "length": 8291, "nlines": 93, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ऑटोमोटिव्ह चौक मेट्रो स्थानकला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nऑटोमोटिव्ह चौक मेट्रो स्थानकला जोडलेली पाने\n← ऑटोमोटिव्ह चौक मेट्रो स्थानक\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख ऑटोमोटिव्ह चौक मेट्रो स्थानक या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nनागपूर मेट्रो ‎ (← दुवे | संपादन)\nखापरी मेट्रो स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:नागपूर मेट्रो उत्तर-दक्षिण मा��्गिका ‎ (← दुवे | संपादन)\nनारी रोड मेट्रो स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nइंदोरा चौक मेट्रो स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nकडबी चौक मेट्रो स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nगड्डीगोदाम चौक मेट्रो स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nकस्तुरचंद पार्क मेट्रो स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nशून्य मैल मेट्रो स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nसिताबर्डी मेट्रो स्थानक (उ-द) ‎ (← दुवे | संपादन)\nकाँग्रेसनगर मेट्रो स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nरहाटे कॉलनी मेट्रो स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nअजनी चौक मेट्रो स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nछत्रपती चौक मेट्रो स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nजयप्रकाशनगर मेट्रो स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nउज्ज्वलनगर मेट्रो स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nविमानतळ मेट्रो स्थानक, नागपूर ‎ (← दुवे | संपादन)\nविमानतळ दक्षिण मेट्रो स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nनवीन विमानतळ मेट्रो स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nएको पार्क मेट्रो स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nमेट्रो सिटी मेट्रो स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nप्रजापतीनगर मेट्रो स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nवैष्णोदेवी चौक मेट्रो स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nआंबेडकर चौक मेट्रो स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nटेलिफोन एक्स्चेंज मेट्रो स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nचितारओळी चौक मेट्रो स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nअग्रसेन चौक मेट्रो स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nदोसर वैश्य चौक मेट्रो स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nकॉटन मार्केट मेट्रो स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nनागपूर रेल्वे स्थानक मेट्रो स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nझाशी राणी चौक मेट्रो स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nइंस्टिट्युट ऑफ इंजिनियर्स मेट्रो स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nशंकरनगर चौक मेट्रो स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nएलएडी चौक मेट्रो स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nअंबाझरी तलाव मेट्रो स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nसुभाषनगर मेट्रो स्थानक, नागपूर ‎ (← दुवे | संपादन)\nरचना रिंग रोड जंक्शन मेट्रो स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nवासुदेवनगर मेट्रो स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nबंसीनगर मेट्रो स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nलोकमान्य नगर मेट्रो स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nसिताबर्डी मेट्रो स्थानक (पू-प) ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:नागपूर मेट्रो स्थानके ‎ (← दुवे | संपादन)\nनागपूर मेट्रो टप्पा २ ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवे��� करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/some-people-are-trying-defame-me-nimbalkar-45313", "date_download": "2019-11-22T00:24:15Z", "digest": "sha1:LO4Z6HO757I4MDS77VNKYWJJ34GAWUNI", "length": 9121, "nlines": 137, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Some people are trying to defame me : Nimbalkar | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकाही अपप्रवृत्ती माझी जाणीवपूर्वक बदनामी करीत आहेत : खा.निंबाळकर\nकाही अपप्रवृत्ती माझी जाणीवपूर्वक बदनामी करीत आहेत : खा.निंबाळकर\nकाही अपप्रवृत्ती माझी जाणीवपूर्वक बदनामी करीत आहेत : खा.निंबाळकर\nशनिवार, 9 नोव्हेंबर 2019\nसोलापूर : कृष्णा-भीमा स्थिरीकरणासाठी सातत्याने पाठपुरावा केला. दुष्काळी भागाचा दौऱ्या दरम्यान पाठीचा त्रास होऊ लागल्याने मुंबईतील रुग्णालयात उपचारासाठी जावे लागले. मात्र, काही अपप्रवृत्तीकडून जाणीवपूर्वक मला बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप खासदार रणजितसिंह निंबाळकरांनी केला आहे.\nराज्यातील अतिवृष्टीने बळिराजाचे मोठे नुकसान झाले आहे. त्याबाबत ठोस उपाययोजना करून बाधित शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून तत्काळ मदत मिळावी, अशी मागणी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून निवेदना द्वारे केली. त्या पार्श्वभूमीवर खासदार निंबाळकर बोलत होते.\nखा. निंबाळकर पुढे म्हणाले, नीरा-देवधर, उजनी व नीरा उजवा कालवा या दोन्ही कॅनॉलमधून टेल टू हेड पाण्याचे व्यवस्थापन पाटबंधारे विभागाला करण्यास भाग पाडले. फलटण, लोणंद रेल्वे सुरू करणे, पालखी मार्गावरील शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळावा म्हणून एक हजार 200 कोटी रुपये मंजूर करून घेतले. माण तालुक्‍यातील दुष्काळी तालुक्‍याला वरदान ठरणारी जिहे-कटापूर योजना मंजूर करण्यासाठीही मोठे परिश्रम घेतले.\nमाढा लोकसभा मतदारसंघासह फलटण व माण तालुक्‍यातील बळिराजाचे मोठे नुकसान झाले आहे. त्याची पाहणीही खासदार निंबाळकरांनी केली.पंढरपूर, सांगोला, माढा, करमाळा, माण, फलटण व माळशिरस तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी चर्चाही केली. गारपीटग्रस्त बळिराजालाही अर्थसहाय केले.\nमाढा लोकसभा मतदारसंघाती��� अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचा पाहणी दौरा केला जाणार आहे. याबाबत सोलापूर जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्यांना तत्काळ मदत मिळावी, अशा सूचनाही प्रशासनाला केल्या आहेत. याबाबत भाजप नेते जयकुमार शिंदे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे माहिती दिली.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nसोलापूर अतिवृष्टी विमा कंपनी कंपनी company खासदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस devendra fadnavis रेल्वे लोकसभा लोकसभा मतदारसंघ lok sabha constituencies पंढरपूर प्रशासन administrations भाजप\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://advrajjadhav.blogspot.com/2012/07/blog-post_14.html", "date_download": "2019-11-21T23:30:38Z", "digest": "sha1:SFVIWOQX3DHAFMVZWI47ED6RMDT2ICFO", "length": 26905, "nlines": 157, "source_domain": "advrajjadhav.blogspot.com", "title": "ADV. RAJ JADHAV: डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे दीक्षाभुमिवरील भाषण...!!", "raw_content": "\nमी अॅड.राज जाधव, बाबासाहेबांची लेखणी आणि शिवरायांची तलवार हाती घेऊन लढणारा एक तरुण, देव-धर्मासारख्या भाकड गोष्टीं ऐवजी \"फुले-शाहू-आंबेडकर\" यांच्या विचारांवर विश्वास ठेवणारा. आजवर ज्या माणसांनी बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी आपले आयुष्य खर्ची घातले त्या महापुरुषांना जातीच्या आणि रंगांच्या चौकटीतून बाहेर काढण्यासाठी हा छोटासा प्रयत्न. माझे विचार तुम्हालाही पटलेच पाहिजेत आणि तुम्हीही ते स्वीकारावे असा माझा आग्रह नाही. परंतु तुम्ही विचार करावा ही विनंती....\nडॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे दीक्षाभुमिवरील भाषण...\nडॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे दीक्षाभुमिवरील भाषण...\nदिनांक १४.१०.१९५६ रोजी नागपूर येथे हिंदू धर्माचा त्याग करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौध्द धम्माची दीक्षा घेतली व नंतर उपस्थित लाखो अनुयानांना त्यांनी दिक्षा दिली.\nदुसर्‍या दिवशी दिनांक १५.१०.१९५६ रोजी सकाळी १० ते १२ पर्यंत त्यांनी धम्माचे विवेचन व समाजबांधवांना मार्गदर्शन करणारे ऎतिहासिक, स्फुर्तिदायक व ओजस्वी भाषण दिले. या घटनेला आज ५५ वर्षे लोटून गेलीत. तेव्हा त्यांनी ज्या पोटतिडकीने दिशानिर्देश दिलेत त्यानुसार समाजबांधव वागला कां याचा विचार करणे आवश्यक आहे.\nबाबासाहेब भाषणात म्हणाले होते की, ’आम्हाला इज्जत प्यारी आहे आहे, लाभ प���य्रारा नाही.’\nकेसरीच्या बातमीदाराने संगमनेरच्या सभेत चिठ्टी पाठवून बाबासाहेबांना विचारले होते की, ’तुमचे लोकं हलाखीमध्ये जगत आहेत. त्यांच्या बायकांना लुगडे चोळी नाहीत. त्यांना अन्न नाही. शेतीवाडी नाही अशी त्याची बिकट परिस्थिती असतांना मेलेली ढोरे ओढू नका असे तुम्ही सांगत असल्यामुळे त्यांचे दरवर्षी कातड्याचे, शिंगाचे, मांसाचे ५०० रुपये उत्पन्नाचे नुकसान होते.’ तेव्हा बाबासाहेब म्हणाले होते की, ’तुम्ही, तुमचे पांच मुले, तुमच्या भावाच्या ५/७ मुलांमिळून तुमच्या कुटूंबानी हे काम करावे म्हणजे तुम्हाला ५०० रुपयाचे उत्पन्न मिळेल. त्याशिवाय मी दरवर्षी तुम्हाला ५०० रुपये वर देण्याची व्यवस्था करतो. माझ्या लोकांचे काय होईल, त्यांना अन्न-वस्त्र मिळेल की नाही ते माझे मी पाहून घेईन. मग एवढी फायद्याची गोष्ट तुम्ही कां सोडून देता तुम्ही कां हे करीत नाही तुम्ही कां हे करीत नाही आम्ही हे काम केले म्हणजे फायदा होतो, आणि तुम्ही केले म्हणजे फायदा नाही आम्ही हे काम केले म्हणजे फायदा होतो, आणि तुम्ही केले म्हणजे फायदा नाही ओढा ना तुम्ही मेलेली ढोरे…’\nदुसर्‍या एका ब्राम्हण मुलाने, पार्लमेंट, असेंब्ल्याच्या जागा कां सोडता असे विचारले होते. त्यावर बाबासाहेब म्हणाले की, ’तुम्ही महार बनून भरा.’\nम्हणून बाबासाहेब म्हणतात की, आम्ही झगडतो आहोत ते इज्जतीकरीता मनुष्य मात्राला पूर्णावस्थेस नेण्याकरितां आम्ही तयारी करीत आहोत. त्यासाठी वाटेल तो त्याग करण्याची आमची तयारी आहे.\nकाय बाबासाहेंबाच्या या म्हणण्यानुसार समाजबांधव वागत आला आहे कां की स्वार्थासाठी वाटेल ते, प्रसंगी स्वाभिमान, मानसन्मान व इज्जत गहान ठेवायला मागेपूढे पाहिले नाही. याचा जाब अशा लोकांनी स्वत:ला विचारायला नको कां\nबाबासाहेब त्या भाषणात म्हणाले होते की, ’आम्ही हिंदू धर्मत्यागाची चळवळ १९३५ पासून येवले येथे एक ठराव करुन हाती घेतली. मी.हिंदू धर्मात जन्मलो असलो तरी मी हिंदू धर्मात मरणार नाही, अशी प्रतिज्ञा मी मागेच केली होती आणि काल मी ती खरी करुन दाखविली. मला इतका आनंद झाला की- हर्षवायुच झाला आहे. नरकांतून सुटलो असे मला वाटते.’\nकाय आपण सुध्दा पुर्णपणे हिंदू धर्माच्या संकृतीचा, रितीरिवाजाचा त्याग केला आहे कां असा प्रश्‍न आम्ही स्वत:ला विचारायला नको कां\nपुढे बाबासाहेब म्हणता��� की, ’मला कोणी अंधभक्त नको आहेत. ज्यांना बौध्द धर्मात यावयाचे आहे, त्यांनी जाणीवेने आले पाहिजे. त्यांना तो धर्म पटला पाहिजे.’\nकाय बाबासाहेंबाच्या म्हणण्यानुसार, समाजबांधवांनी बौध्द धम्म आतातरी पटवून घेतला आहे कां धम्माची शिकवन समजून घेऊन इतरांना समजून सांगितली काय धम्माची शिकवन समजून घेऊन इतरांना समजून सांगितली काय याचा जाब प्रत्येकांनी स्वत:ला विचारायला नको कां\nभगवान बुध्दाचा उपदेश सांगतांना बाबासाहेब म्हणतात की, बौध्द संघ हा सागराप्रमाणे आहे. या संघात सर्व सारखे व समान आहेत. सागरात गेल्यावर हे गंगेचं पाणी किंवा हे महानदीचे पाणी ओळखणे अश्यक्य असते. त्याप्रमाणे बौध्द संघात आले म्हणजे आपली जात जाते व सर्वजण समान असतात.\nकाय लग्न जुळवतांना आपण पोटजातीचा विचार करतो काय याचा जाब अशा लोकांनी विचारायला नको काय\nबाबासाहेबांनी भाषणामध्ये धर्मास ग्लानी कां येते या राजा मिलिंदानी विचारलेल्या प्रश्‍नाला भन्ते नागसेनाने दिलेल्या उत्तराचे विवेचन करतांना तीन कारणे सांगितली आहेत.\n१. पहिले कारण हे की एखादा धर्मच कच्चा असतो. त्या धर्माच्या मूळ तत्वांत गांभीर्य नसते. तो कालिक धर्म बनतो व कालानुसार अशा धर्म टिकतो.\n२. दुसरे कारण हे की, धर्म प्रचार करणारे विद्वान लोक नसतील तर धर्मास ग्लानी येते. ज्ञानी माणसांनी धर्म-ज्ञान सांगितले पाहिजे. विरोधकांशी वादविवाद करण्यास धर्माचे प्रचारक सिध्द नसतील तरी धर्माला ग्लानी येते.\n३. आणि तिसरे कारण हे की, धर्म व धर्माची तत्वे विद्वानासाठी असतात. प्राकृत व सामान्य लोकांकरिता मंदिरे-देवळे असतात. ते तेथे जाऊन आपल्या श्रेष्ट विभूतिचे पूजन करतात.\nबाबासाहेब म्हणतात की, आपण बौध्द धर्म स्विकारतांना ही कारणे लक्षांत ठेवली पाहिजे. बौध्द धर्माची तत्वे कालिक (काही काला पुरती) आहेत असे कोणासही म्हणता यावयाचे नाही.\nकाय धम्म प्रचारासाठी व गांवा-गांवात, मोहल्या- मोहल्यात बुध्द विहारे बांधण्यासाठी समाज बांधवांनी विशेषत: शिकलेल्या बुध्दिजीवी वर्गांनी पुढाकार घ्यायला नको काय कारण हा वर्ग समजून घेउन इतरांना समजावून सांगू शकतो. हा वर्ग बाबासाहेबांच्या चळवळीचा लाभधारक आहे. तेव्हा या लोकांवर बाबासाहेबांची चळवळ पुढे नेण्याची जबाबदारी येऊन पडत नाही काय\nबाबासाहेब पुढे म्हणतात की, “मात्र तूमचीही जबाबदारी मोठी आहे. तुमच्याबद्द‍ल इतर लोकांना आदर वाटेल, मान सन्मान वाटेल अशी तुम्ही कृती केली पाहिजे. हा धर्म म्हणजे आपण एक गळ्यात मढे अडकवून घेत आहोत असे मानू नका. बौध्द धर्माच्या दृष्टीने भारताची भूमी सध्या शुन्यवत आहे. म्हणून आपण उत्तम रितीने धर्म पाळण्याचा निर्धार केला पाहिजे. नाही तर महार लोकांनी तो निंदाजनक स्थितीस आणला असे हो‍ऊ नये, म्हणून आपण दृढ निश्‍चय केला पाहिजे. हे आपल्याला साधले तर आपण आपल्या बरोबर देशाचा, इतकेच नव्हे तर जगाचाही उध्दार करु. कारण बौध्द धर्मानेच जगाचा उध्दार होणार आहे.”\nकाय आपण उत्तम रितीने धर्म पाळण्याचा प्रयत्‍न केला काय किंवा करतो काय आपल्या कृतीने बुध्द धम्म निंदाजनक स्थितीस आणला असे झाले तर नाही ना आपल्या कृतीने बुध्द धम्म निंदाजनक स्थितीस आणला असे झाले तर नाही ना याचा अंतर्मुख होवून सर्वांनी विचार करायला नको काय\nबाबासाहेब पुढे म्हणतात की, “ हा नवा मार्ग जबाबदारीचा आहे. आपण काही संकल्प केला आहे, काही इच्छिले आहे, हे तरूणांनी लक्षांत घ्यावे. त्यांनी केवळ पोटाचे पाईक बनू नये. आपल्या प्राप्तीचा निदान २० वा हिस्सा या कामी देईन असा निश्चय करावा.\nकाय आपल्या उत्पनाचा विसावा हिस्सा म्हणजे पांच टक्के आपण बाबासाहेबांच्या कार्याकरीता योगदान देतो काय कां हेही पैसे आपण आपल्याच घरात, शौकपाण्यासाठी खर्च करतो कां हेही पैसे आपण आपल्याच घरात, शौकपाण्यासाठी खर्च करतो याचा विचार आपण करायला नको काय याचा विचार आपण करायला नको काय हा पैसा बाबासाहेबांचा आहे आणि तो मी बाबासाहेबांच्याच कामाकरीता खर्च करेन याची जाणीव किती लोकांना आहे\nभाषणाच्या शेवटी बाबासाहेब म्हणतात की, “दरेकांनी दरेकाला दीक्षा द्यावी. दरेक बौध्द माणसाला दीक्षा देण्याचा अधिकार आहे असे मी जाहीर करतो.”\nकाय इतर जाती-धर्माच्या लोकांनी बौध्द धम्म स्विकारावा म्हणून आपण अशी काही यंत्रना निर्माण करु शकलो काय याचा आम्ही विचार करायला नको काय\nबाबासाहेबांचे भाषण व त्यावर आपली जबाबदारी याचा विचार करुन जर सर्वांनी एकत्र येऊन एका सुत्रबद्द पध्दतीने व निष्ठापूर्वक रितिने वाटचाल करण्याचा निर्धार केला तर खर्‍या अर्थाने बाबासाहेबांचे ’भारत बौध्दमय’ करण्याचे स्वप्‍न काही अंशी साकार झाल्याशिवाय राहणार नाही, हे निर्वीवाद सत्य आहे.\n(आर के जुमले यांच्या ब्ल��ग वरून साभार )\nक्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे...\nकार्यकर्ता बदनाम हुआ \"अण्णाजी\" तेरे लिये...\nमाता भगिनींनी बदलायलाच हवे....\nअंधानुकरण करू नका रे....\nइकडंबी अर्धा, तिकडंबी अर्धा.....\nती ऐतिहासिक बैलगाडी... डॉ. बाबासाहेबांच्या मिरवणुक...\nबुद्ध व्हा... शुद्ध व्हा....\n\"जयभीम\" म्हणजे जोहार नव्हे....\nभगवान बुध्द - नव्या प्रकाशाच्या शोधात....\nश्रीधर बळवंत टिळक हेच खरे ’लोकमान्य’\n' आता ओबीसी बांधव बुध्द धम्माच्या वाटेवर...\nडॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे दीक्षाभुमिवरील भाषण...\nअनिष्ट व अघोरी प्रथा विरोधी कायद्याचा मसुदा\nजादूटोणा विरोधी कायदा समजून घ्या...\nरमाबाई आंबेडकर नगर हत्याकांड...\nदैवी कण अस्तित्वात असुच शकत नाहीत...\nजयभीम के जनक बाबू हरदास....\nपद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड...\nबौद्ध तत्त्वज्ञानाचा अमीट ठसा...\nव्यवस्थेचा जय भीम. . . .\n\"विजयस्तंभ\"- अन्याय, अस्पृश्यतेविरुद्ध महारांनी पु...\nएक लढाऊ पत्रकार - राष्ट्रपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेड...\nबाबासाहेबांना अभिप्रेत बौद्ध धम्म आणि धम्मक्रांती....\nबौध्द धर्म म्हणजे जातीविरहीत समाजव्यवस्था...\n“बाबासाहेब” हे उपनाव कसे रुजले \nपहिले धम्मचक्र प्रवर्तन - आषाढ पौर्णिमा...\nशासनकर्ती जमात बणण्यासाठी काय करायला पाहिजे\nएक विद्रोही कवी...नामदेव ढसाळ....\nएक विद्रोही कवी... नामदेव ढसाळ.... नामदेव लक्ष्मण ढसाळ (जन्मः फेब्रुवारी १५, इ.स. १९४९ पुणे जिल्हा) मराठी दलित साहित्यातील परिवर्तन...\n बाबासाहेबांवरील काही निवडक कवींच्या कवितांचा संग्रह केलेला आहे, कविता वाचून स्फूर्ती आली पाहिजे हाच उद्देश...\nदेव देवळात नसते, देवळात पुजाऱ्याचं पोट असते...\nदेव देवळात नसते, देवळात पुजाऱ्याचं पोट असते..... एका गावात एक नवीन मंदिर बांधण्यात आले. त्यानिमित्त गाडगेबाबांना कीर्तनासाठी बोलावण्...\n काल सायंकाळी \" फेसबुक\" या सोशल वेबसाईटवर एका मित्राच्या \"ग्रुप\" मध्ये ...\nक्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे...\nक्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे... भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात अशा अनेक व्यक्ती आहेत की, ज्यांनी मोलाची कामगिरी बजावली, परंतु ते सर्व ...\nजमीन / मालकी हक्क / वारस विषयक हक्क काय आहेत \nजमीन/ मालकी हक्क/ वारस विषयक हक्क काय आहेत जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या प्रयोजनाकरीता जे रेकॉर्डस् ठेवले जातात त्यांना भुमि अभि...\nमिलिंद प्रश्न - भाग पहिला....\"नागसेन आयुष��मान रोहनची भेट\"...\nमिलिंद प्रश्न - भाग पहिला.... \"नागसेन आयुष्मान रोहनची भेट\"... \"मिलिंदपनहो\" म्हणजेच\" मिलिंद प्रश्न\" हा...\n जग बदल घालूनी घाव सांगून गेले मला भीमराव सांगून गेले मला भीमराव गुलामगिरीच्या या चिखलात\nएक वेदनामय दुपार.....आणि सोनबा येलवे.....\nएक वेदनामय दुपार.....आणि सोनबा येलवे..... 1939-1946 च्या काळात पनवेलच्या नाक्यावर घडून गेलेली ही वेदनामय, दारुण घटना.... हा का...\n१४ आक्टोंबर - धम्मचक्र प्रवर्तन दिन....\n१४ आक्टोंबर - धम्मचक्र प्रवर्तन दिन.... डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ आक्टोंबर १९५६ रोजी नागपूर येथील दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन...\nजिवाची बाजी लावणारा मी एक बाजीगर आहे...\nमनुवादाला विळखा घालणारा मी एक अजगर आहे...\nघेतला आहे आदर्श आता शिवबाच्या तलवारीचा...\nजतिवाद्याला गाडनारा मी एक भीम टायगर आहे..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://advrajjadhav.blogspot.com/2018/10/blog-post.html", "date_download": "2019-11-21T23:31:38Z", "digest": "sha1:SM763WZYXONPJW5UJMNHLKABFYNULEDR", "length": 13227, "nlines": 104, "source_domain": "advrajjadhav.blogspot.com", "title": "ADV. RAJ JADHAV: एक हृदयस्पर्शी निवेदन...", "raw_content": "\nमी अॅड.राज जाधव, बाबासाहेबांची लेखणी आणि शिवरायांची तलवार हाती घेऊन लढणारा एक तरुण, देव-धर्मासारख्या भाकड गोष्टीं ऐवजी \"फुले-शाहू-आंबेडकर\" यांच्या विचारांवर विश्वास ठेवणारा. आजवर ज्या माणसांनी बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी आपले आयुष्य खर्ची घातले त्या महापुरुषांना जातीच्या आणि रंगांच्या चौकटीतून बाहेर काढण्यासाठी हा छोटासा प्रयत्न. माझे विचार तुम्हालाही पटलेच पाहिजेत आणि तुम्हीही ते स्वीकारावे असा माझा आग्रह नाही. परंतु तुम्ही विचार करावा ही विनंती....\n१.तुम्ही तुमच्या आईबापाच्या काळजाचा तुकडा असता तसा तुमचा नवराही खूप लाडाकोडात वाढलेला असतो. त्यालाही कळा देऊनच आईने जन्माला घातलेला असतो. तुम्हाला वाटतं तसं गटाराच्या बाजूने उचलून आणलेला नसतो.\n२. लग्नापर्यंत तो ही शिक्षण, करिअर, मित्रपरिवार यात छान बिझी असतो. तेव्हा संसार करायचं त्याचा अनुभव तुमच्यासोबतच सुरु होतो.\n३. आईबापाच्या संसारात तुमचा जितका नॉमिनल रोल असतो तितकाच त्याचाही असतो. त्याला सगळंच समजायला हवं हि अपेक्षा आणि त्याला काहीच समजत नाही हा तर्क दोन्ही अतिरेकी आहेत.\n४. तुमची पाळी आल्यावर लगालगा तो तुमच्या उशापायथ्याशी बसेल, डोकं हातपाय चेपून देईल अशी अपेक्षा करु नका. लाखो मुलांना असा काही त्रास असतो हे माहित नसतं. कारण त्यांच्या आईला तो त्रास नसतो. तेव्हा गेट व्होकल. तोंड उचकटून सांगायचं, अमुक कर किंवा तमुक कर. सांगायचंही नाही आणि केलं नाही म्हणून तोंड पाडून बसायचं हे जमणार नाही.\n५. नव-याची आर्थिक लायकी काढताना, आपल्या बापाने आपल्याला काय लाईफस्टाईल दिलीय ते बघावं. आपण आपल्या हिमतीवर काय करु शकतो ते आजमावावं आणि मग विषय काढावा.\n६. तुम्ही जसं उंची, अनुरुपता, पगार, स्थावर जंगम इस्टेट, घरातलं स्थान बघून लग्न करता तसं तो रुप, रंग, फिगर वगैरे बघून करतो. व्यवहार आहे तो. इमोशनल व्हायची गरज नाही. तुम्ही ठोकून वाजवून लग्न करणार आणि त्याने बघताक्षणी हो म्हणावं असं होत नसतं.\n७. तुम्हाला तुमची प्रिय आहे तशी त्यालाही त्याची आई प्रिय आहे. तुमच्या आईला जसा लेकीच्या संसारात इंटरेस्ट असतो तसा त्याच्या आईलाही असतो. मुलगा म्हणजे काही देवीला सोडलेलं कोकरु नव्हे, विसरुन जायला. तो मजेत आहे न, त्याला काही त्रास नाही न हे वेळोवेळी त्याचे आईबाप चेक करणारच.\n८. सासूसासरे नक्कोच असतील तर अनाथ मुलाशी लग्न करावं.\n९. तुम्ही तासनतास आईशी बोलणार आणि तो दहा मिनीटं बोलला कि तुमचा जळफळाट होणार हे चालणार नाही. तुम्ही यायच्या खूप आधीपासून आई आहे त्याच्या आयुष्यात. तेव्हा शांत रहा. या मुद्द्यावरुन फालतू ब्लॕकमेंलिंग नकोच.\n१०. आईबरोबरच मित्र, मैत्रिणी ही त्याच्या जगण्याचा अविभाज्य भाग असणार. त्या बाबतीत अडवणूक नको.\n११. दळण, लाँड्री, स्वयंपाक, आला गेला, स्वच्छता, आर्थिक बाबी, प्रवासाचं नियोजन इ.इ. बाबींत परफेक्ट नॉलेज असणाराच नवरा हवा असेल तर विधुराशी किंवा घटस्फोटीत मुलाशी लग्न करावं. त्यांना नक्कीच जास्त अनुभव असतो.\n१२. आणि परत एकदा, आपलं काय म्हणणं असेल ते समोरुन सांगावं. मुलांना आईने ' मनातलं ओळखून दाखव बरं ' सारखे फालतू गेम्स शिकवलेले नसतात. आणि हो, तुमच्या आईला त्याच्याकडून मान हवा असेल तर तुम्हीही त्याच्या आईशी नीट वागा.\nलेखिका - प्राजक्ता गांधी\nएक विद्रोही कवी...नामदेव ढसाळ....\nएक विद्रोही कवी... नामदेव ढसाळ.... नामदेव लक्ष्मण ढसाळ (जन्मः फेब्रुवारी १५, इ.स. १९४९ पुणे जिल्हा) मराठी दलित साहित्यातील परिवर्तन...\n बाबासाहेबांवरील काही निवडक कवींच्या कवितांचा संग्रह केलेला आहे, कविता वाचून स्फूर्ती आली पाहिजे हाच उद्देश...\nदेव देवळात नसते, देवळात पुजाऱ्याचं पोट असते...\nदेव देवळात नसते, देवळात पुजाऱ्याचं पोट असते..... एका गावात एक नवीन मंदिर बांधण्यात आले. त्यानिमित्त गाडगेबाबांना कीर्तनासाठी बोलावण्...\n काल सायंकाळी \" फेसबुक\" या सोशल वेबसाईटवर एका मित्राच्या \"ग्रुप\" मध्ये ...\nक्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे...\nक्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे... भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात अशा अनेक व्यक्ती आहेत की, ज्यांनी मोलाची कामगिरी बजावली, परंतु ते सर्व ...\nजमीन / मालकी हक्क / वारस विषयक हक्क काय आहेत \nजमीन/ मालकी हक्क/ वारस विषयक हक्क काय आहेत जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या प्रयोजनाकरीता जे रेकॉर्डस् ठेवले जातात त्यांना भुमि अभि...\nमिलिंद प्रश्न - भाग पहिला....\"नागसेन आयुष्मान रोहनची भेट\"...\nमिलिंद प्रश्न - भाग पहिला.... \"नागसेन आयुष्मान रोहनची भेट\"... \"मिलिंदपनहो\" म्हणजेच\" मिलिंद प्रश्न\" हा...\n जग बदल घालूनी घाव सांगून गेले मला भीमराव सांगून गेले मला भीमराव गुलामगिरीच्या या चिखलात\nएक वेदनामय दुपार.....आणि सोनबा येलवे.....\nएक वेदनामय दुपार.....आणि सोनबा येलवे..... 1939-1946 च्या काळात पनवेलच्या नाक्यावर घडून गेलेली ही वेदनामय, दारुण घटना.... हा का...\n१४ आक्टोंबर - धम्मचक्र प्रवर्तन दिन....\n१४ आक्टोंबर - धम्मचक्र प्रवर्तन दिन.... डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ आक्टोंबर १९५६ रोजी नागपूर येथील दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन...\nजिवाची बाजी लावणारा मी एक बाजीगर आहे...\nमनुवादाला विळखा घालणारा मी एक अजगर आहे...\nघेतला आहे आदर्श आता शिवबाच्या तलवारीचा...\nजतिवाद्याला गाडनारा मी एक भीम टायगर आहे..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.savitakanade.com/2017/07/blog-post.html", "date_download": "2019-11-21T23:40:33Z", "digest": "sha1:SS22YMFFS7QRVF276IFKXH4UN5GOOQK3", "length": 125407, "nlines": 307, "source_domain": "www.savitakanade.com", "title": "सविता कानडे : एव्हरेस्ट बेस कॅम्प (ईबीसी) ट्रेक, २२ एप्रिल २०१७ ते ८ मे २०१७: भाग २: मा. एव्हरेस्ट दर्शन आणि ईबीसी ट्रेक समीट", "raw_content": "\nमी आणि माझ्या ट्रेकिंग ब्लॉग विषयी थोडेसे.........\nएव्हरेस्ट बेस कॅम्प (ईबीसी) ट्रेक, २२ एप्रिल २०१७ ते ८ मे २०१७: भाग २: मा. एव्हरेस्ट दर्शन आणि ईबीसी ट्रेक समीट\nभाग १: एव्हरेस्ट बेस कॅम्प (ईबीसी) ट्रेक, २२ एप्रिल २०१७ ते ८ मे २०१७: भाग १: ईबीसी ट्रेक पूर्व सराव\nभाग २: मा. एव्हरेस्ट दर्शन आणि ईबीसी ट्रेक समीट\n सह्याद्री पर्वतरांगेत जेवढं स्थान “छत्रपती शिवरायांना” आहे, महाराष्ट्रात जेवढं स्थान “पंढरपूर” ला आहे त्याच तोडीचं स्थान ट्रेकर्स मध्ये “मा. एव्हरेस्ट” ला आहे\n दोन –अडीच वर्ष मनात सतत घोंघावणारा एक विचार, एक आशा, एक अभिलाषा, एक इच्छा....\nहा विचार, ही आशा, ही अभिलाषा, ही इच्छा पूर्ण करण्यासाठी निघाले होते खरी, पण जितकी उत्सुकता होती तितकीच हुरहूर\n· प्रवास सुखरूप होईल ना\n· सगळं व्यवस्थित पार पडेल ना\n· अॅक्लमटाईझ होऊ ना\n· आरोग्याचा काही त्रास तर होणार नाही ना\n· रोज बारा दिवस, सरासरी ६-७ तास चालायला माझा गुडघा साथ देईल ना (एकदा गंभीर रित्या स्प्रेन झालेला गुडघा.. त्यात राजमाची ट्रेकला आलेल्या एका हिमालयात ट्रेक अरेंज करणाऱ्या मुलाचे शब्द सारखे आठवत होते, “बहुत चलना पडता है, आपके नी में उतनी ताकद है ना ये देखो, डॉक्टर को कन्सल्ट करो”..ह्यातलं मी काहीच केलं नव्हतं)\n· दररोज पुरेशी झोप येईल ना\n· अनुकूल हवामान मिळले ना\nमनातील किती विसंगती ही एकाच वेळी उत्सुकता आणि त्याच वेळी हुरहूर एकाच वेळी उत्सुकता आणि त्याच वेळी हुरहूर अशा विरुध्द गोष्टींचा सामना करणं खूप मानसिक ताकदीचं काम वाटलं मला\nखरं तर मला दोन गोष्टींची खूप जास्त चिंता होती, गुडघा आणि झोप अक्लमटायझेशन पेक्षाही ह्या दोन गोष्टी मला जास्त सतावत होत्या. अस्वस्थ करणारी अजून एक महत्वाची गोष्ट ही होती की एवढ्या सगळ्या चिंता, हुरहूर असताना सुद्धा एक आंतरिक शांतता मी अनुभवतं होते.त्यात खळबळ नव्हती, नकारात्मकता नव्हती. किती विरोधाभास ना हा अक्लमटायझेशन पेक्षाही ह्या दोन गोष्टी मला जास्त सतावत होत्या. अस्वस्थ करणारी अजून एक महत्वाची गोष्ट ही होती की एवढ्या सगळ्या चिंता, हुरहूर असताना सुद्धा एक आंतरिक शांतता मी अनुभवतं होते.त्यात खळबळ नव्हती, नकारात्मकता नव्हती. किती विरोधाभास ना हा विचार आणि मन यांचा हा झगडा विचार आणि मन यांचा हा झगडा पण हीच आंतरिक सकारात्मक शांतता कदाचित मोलाची होती पण हीच आंतरिक सकारात्मक शांतता कदाचित मोलाची होती\n२२ एप्रिल २०१७ ला रात्री ११ च्या फ्लाईटने दिल्ली, दिल्लीत एअरपोर्टवर प्लाझा प्रीमिअम लॉन्ज मध्ये रात्र काढली, दुसऱ्या दिवशी २३ तारखेला, दुपारी साधारण १२ च्या फ्लाईटने काठमांडू काठमांडू, “त्रिभुवन अन्तर्राष्ट्रीय एअरस्थल” ला पोहोचले आणि जीवात जीव आला\nती हुरहूर/ एन्झायटी कुठल्या कुठे नाहीशी झाली जेव्हा स्वागत करणाऱ्या गौतम बुद्धाच्या एका सुबक-सुंदर प्रतिमेच दर्शन एअरपोर्टवर झालं\nजीजीआयएम ची नेपाळमधील कोऑर्डीनेटिंग एजन्सी, “पीक प्रमोशन” चे केसबजी आणि पासंगजी, काठमांडू एअरपोर्टवर मला रिसीव्ह करायला आले. झेंडूच्या फुलांची (स्थानिक भाषेत शेपत्री) माळ घालून त्यांनी स्वागत केले\nडावीकडून: केसबजी आणि पासंगजी सोबत\nकाठमांडू मध्ये पाऊस पडला होता, आकाश झाकाळलेलं होतं, हवेत गारठा होता, बोचरी थंडी होती इथे हेल्मेट सक्ती आहे आणि गाडीचे हॉर्न्न वाजवण्यावर बंदी आहे इथे हेल्मेट सक्ती आहे आणि गाडीचे हॉर्न्न वाजवण्यावर बंदी आहे त्यामुळे रस्त्यावर गर्दी होती पण शांतता होती. रस्ताच्या बाजूची दुकाने रंगीबेरंगी आणि विविध प्रकारच्या गरम कपड्यांनी गजबजलेली होती त्यामुळे रस्त्यावर गर्दी होती पण शांतता होती. रस्ताच्या बाजूची दुकाने रंगीबेरंगी आणि विविध प्रकारच्या गरम कपड्यांनी गजबजलेली होती हॉटेलच्या मार्गावर केसबजी नेपाळ, लुक्ला फ्लाईट, ईबीसी ट्रेकबद्दल बोलत होते, “कल ईबीसी पर बहोत स्नो-फॉल हुआ है, लुक्ला में वेदर बहोत खराब था, फॉगी था, फ्लाईट्स नहीं जा पाये. कल देखते है क्या होता है.ईबीसी ट्रेक बहोत टफ है लेकीन हो जायेगा|”. इथल्या बदलत्या हवामानाबद्दल मी ऐकुन होते पण अशाश्वततेची गंभीरता मला त्याक्षणी जाणवली. हॉटेल मार्गावरचा हा प्रवास दोन गोष्टींमुळे माझ्या कायम स्मरणात राहिल, एक केसबजीं बरोबरच्या गाडीतल्या गप्पा आणि दुसरं गाडीत हळू आवाजात प्ले होणारी ब्लॅक-व्हाईट गोल्डन काळातील शमशाद बेगम, नूरजहाँ, सुरैया, लता मंगेशकर आणि आशा भोसले ह्यांनी गायलेली गाणी हॉटेलच्या मार्गावर केसबजी नेपाळ, लुक्ला फ्लाईट, ईबीसी ट्रेकबद्दल बोलत होते, “कल ईबीसी पर बहोत स्नो-फॉल हुआ है, लुक्ला में वेदर बहोत खराब था, फॉगी था, फ्लाईट्स नहीं जा पाये. कल देखते है क्या होता है.ईबीसी ट्रेक बहोत टफ है लेकीन हो जायेगा|”. इथल्या बदलत्या हवामानाबद्दल मी ऐकुन होते पण अशाश्वततेची गंभीरता मला त्याक्षणी जाणवली. हॉटेल मार्गावरचा हा प्रवास दोन गोष्टींमुळे माझ्या कायम स्मरणात राहिल, एक केसबजीं बरोबरच्या गाडीतल्या गप्पा आणि दुसरं गाडीत हळू आवाजात प्ले होणारी ब्लॅक-व्हाईट गोल्डन काळातील शमशाद बेगम, नूरजहाँ, सुरैया, लता मंगेशकर आणि आशा भोसले ह्यांनी गायलेली गाणी एकसे बढकर एक कलेक्शन एकसे बढकर एक कलेक्शन ती गाणी ऐकताना दिल खूष हो गया ती गाणी ऐकताना दिल खूष हो गया मला कमाल वाटली केसबजींची मला कमाल वाटली केसबजींची इतकी जुनी आणि सुंदर गाणी हल्ली रेडिओवरसुद्धा कमीच ऐकायला मिळतात इतकी जुनी आणि सुंदर गाणी हल्ली रेडिओवरसुद्धा कमीच ऐकायला मिळतात ही सुरेल गाणी ऐकता ऐकता, हॉटेल, “होली हिमालया” कधी आलं कळूनचं आलं नाही ही सुरेल गाणी ऐकता ऐकता, हॉटेल, “होली हिमालया” कधी आलं कळूनचं आलं नाही फ्रेश होऊन समोरच्या हॉटेलमध्ये घेतलेल्या “मसाला चाय” ची चव आजही माझ्या ओठांवर आहे\nथोडक्यात काय, सुरुवात तर दिल खूष करणारी झाली होती, झेंडूच्या फुलांनी झालेले स्वागत, शमशाद बेगम, सुरैया इ. ची सुरेल गाणी आणि मसाला चाय ह्यापुढे हवामानातील अशाश्वततेची गंभीरता तात्पुरती तरी कुठल्या कुठे विस्मरणातून गायब झाली झाली होती\nदुपारी तीन वाजता आम्हा ईबीसी ट्रेक पार्टीसिपन्टसोबत केसबजींनी मिटिंग घेतली. ट्रेकचा प्रोगाम सांगितला, डूज-डोंट्स सांगितले आणि आमच्या शंकांचे निरसन केले. त्यांनतर आमच्या प्रत्येकाचे, एक एक ट्रेकिंग गिअर्स तपासून पहिले गेले (हे करणं किती महत्वाचं होतं ह्याची जाणीव समीट नंतर झाली). पुण्यातल्या डेकॅथलॉन शॉपमधून खरेदी केलेल्या खर्चिक काही वस्तू त्यांनी बाद केल्या. त्यात तीन वस्तू मुख्यत: होत्या, ग्लोव्हज-सॉक्स, डाऊन जॅकेट आणि स्लीपिंग बॅग बापरे हादरलेच मी तिथल्या हाय अल्टीट्युड आणि ऊणे-तापमानाला त्या पुरेशा सुरक्षित नव्हत्या (ह्याची खात्री पटतेही) डाऊन जॅकेट आणि स्लीपिंग बॅग रेंट केली आणि ग्लोव्हज-सॉक्स खरेदी केले डाऊन जॅकेट आणि स्लीपिंग बॅग रेंट केली आणि ग्लोव्हज-सॉक्स खरेदी केले एक धडा मिळाला, “हिमालयीन ट्रेक, खासकरून ईबीसी ट्रेकची गरम कपड्यांची खरेदी काठमांडूमध्येचं करावी” एक धडा मिळाला, “हिमालयीन ट्रेक, खासकरून ईबीसी ट्रेकची गरम कपड्यांची खरेदी काठमांडूमध्येचं करावी” अन्यथा पैशाचे आणि आपलेही तीन तेरा वाजतात\nरात्री माझ्या ग्रुपमधल्या पार्टीसिपन्टसोबत डिनर झालं माझ्या ग्रुप मध्ये होते, तन्मोय माविनकुर्वे, मी (पुणे), प्रीती पवार, दीपा सोमय्या आणि गीतांजली देशमुख (कोल्हापूर), रोहिणी जोशी, विनोद जैन आणि चित्रांश श्रीवास्तव (मुंबई).\nगिरिप्रेमी व्हॉलिंटीअर: वर्षा बिरादर\nपीक प्रमोशन ट्���ेक गाईड: फुला शेर्पा (गाईड), कामी शेर्पा, श्रींग शेर्पा, सोनम चिंग्र शेर्पा आणि राय दाय (सर्व असि. गाईड). सोनम हा पाठीवर गॅस सिलिंडर कॅरी करत होता, राय दाय, सामनासोबत येत होता आणि बाकीचे तिघे आमच्या सोबत ट्रेक करत होते.\n२४ तारखेला सकाळीचं लुक्ला साठी निघालो. आदल्या दिवशी फ्लाईट्स खराब हवामानामुळे टेक ऑफ झाल्या नव्हत्या त्यामुळे आज पण त्या टेक ऑफ होतील की नाही ह्याची धाकधुक होतीच ८ वाजता एअरपोर्ट वर बोर्डिंग पास मिळाला आणि पावणे नऊच्या सुमारास फ्लाईट अनाऊन्स झाली\nफ्लाईट मिळाल्यावर आम्हीच काय सर्वांनीच काय जल्लोष केला तिथे हा आनंदोत्सव आपसूकचं होतो हा हा आनंदोत्सव आपसूकचं होतो हा उत्साह संचारतो स्वर्गाचं दार जणू खुलं व्हावं एकतर हवामान बरं असण्याची ही खात्री आणि वेळ, दिवस वाचला ना एकतर हवामान बरं असण्याची ही खात्री आणि वेळ, दिवस वाचला ना काठमांडू डोमेस्टिक विमानतळ ट्रेकर्सने असं खचाखच भरलं होतं. छोटसं विमानतळ, वातावरण एकदम अनौपचारिक काठमांडू डोमेस्टिक विमानतळ ट्रेकर्सने असं खचाखच भरलं होतं. छोटसं विमानतळ, वातावरण एकदम अनौपचारिक सिक्युरिटी, सुरक्षा जाँच ह्याची भिस्त जास्तकरून ट्रेकर्सना नेणाऱ्या तिथल्या संस्था किंवा शेर्पाज वर आहे असं वाटलं. लुक्लाला दिवसातून ८ फ्लाईट्स जातात. आमचं गोमा एअर होतं ज्याची कपॅसिटी १८ व्यक्तींची होती.\nकाठमांडू-लुक्ला फ्लाईट साधारणत: २७ मिनिटांची आहे. सुंदरशी हवाईसुंदरी आणि चॉकलेट्स देऊन स्वागत\nकाठमांडू वरून लुक्लाला जाताना विमानात डाव्या बाजूला बसले की हिमालयीन रेंज दिसते\nहवामान बऱ्यापैकी क्लीअर असल्याने ही रेंज खुपचं विलोभनीय दिसतं होती खोल हिरवीगार व्हॅली, आकर्षून घेणारे आणि उठावदार लालसर-गुलाबी रोडोडेंन्द्रॉन, निळीशार-दुधी नदी, मध्येमध्ये दिसणारी गावे खोल हिरवीगार व्हॅली, आकर्षून घेणारे आणि उठावदार लालसर-गुलाबी रोडोडेंन्द्रॉन, निळीशार-दुधी नदी, मध्येमध्ये दिसणारी गावे काठमांडूचं सौंदर्य अफलातूनचं २७ मिनिट खिडकीबाहेर तुमची नजर खिळवून ठेवण्याची ताकद ह्या नेपाळच्या निसर्ग सौदर्यात आहे ९.३० च्या सुमारास लुक्लाला फ्लाईट लॅन्ड झाली. लुक्ला, “तेनसिंग-हिलरी एअरपोर्ट” हे एक अत्यंत छोट विमानतळ आहे. तेनसिंग नोर्गे आणि एडमंड हिलरी या एव्हरेस्ट प्रथम सर करणाऱ्या एव्हरेस्टर जोडीचं नाव ह्या एअरपोर्ट ला दिलं आहे. दोघा व्यक्तींचं नाव असणारं एअरपोर्ट मी प्रथमचं ऐकत होते आणि बघतं होते ९.३० च्या सुमारास लुक्लाला फ्लाईट लॅन्ड झाली. लुक्ला, “तेनसिंग-हिलरी एअरपोर्ट” हे एक अत्यंत छोट विमानतळ आहे. तेनसिंग नोर्गे आणि एडमंड हिलरी या एव्हरेस्ट प्रथम सर करणाऱ्या एव्हरेस्टर जोडीचं नाव ह्या एअरपोर्ट ला दिलं आहे. दोघा व्यक्तींचं नाव असणारं एअरपोर्ट मी प्रथमचं ऐकत होते आणि बघतं होते जगातील हे एक भीतीदायक एअरपोर्ट मानलं जातं कारण चहूबाजूंनी असलेले डोंगर, बदलते हवामान आणि अतिशय अरुंद फ्लाईट लॅन्डींग स्पेस\nलुक्ला ते गोरकक्षेप ट्रेक:\nट्रेक मार्ग: एका हॉटेल मध्ये फ्रेश होऊन साधारणपणे सकाळी सव्वा दहाच्या सुमारास आम्ही ट्रेकला सुरुवात केली\nडावीकडून: रोहिणी, तन्मोय, गीता, मी, फुलाजी, विनोद्जी, वर्षा, प्रिती, दीपा, चित्रांश\nजातानाचा आमचा मार्ग होता लुक्ला-फाकडिंग-नामचे बझार-तेन्गबोचे-दिंगबोचे-लोबुचे-गोरकक्षेप-ईबीसी. ९ दिवसांचे ट्रेक अंतर साधारण ९० किमी, दिवसाचा ट्रेक सरासरी ६-७ तासांचा आणि अल्टीट्युड २६५२ मीटर पासून ५१८० मीटर\nदिनक्रम: दिवसाचा आमचा दिनक्रम असायचा हा की, साधारण सकाळी ५-५.३० वा. वेक-अप कॉल, ६.३० नाश्ता, ७-७.१५ ला ट्रेकला सुरुवात, ११ -१२ अर्ध्या तासाचा दरम्यान लंच ब्रेक, संध्याकाळी ५-७ दरम्यान मुक्कामी पोहोचणार, संध्याकाळी ६.३०-७ वा. डिनर आणि ८-९ च्या दरम्यान झोपायला जाणे.\nट्रेक दरम्यानची पथ्य: ट्रेक मार्गावर प्रॉपर हॉटेल्स आहेत. नाश्ता आणि डिनर (डिनर आधी सूप) आम्हाला हवे ते पण लंच मध्ये भात, उकडलेली भाजी, डाळ आणि पापड. अल्टीट्युड, हवामान लक्षात घेऊन आम्हाला काही गोष्टी काटेकोरपणे पाळायला सांगितल्या होत्या (आणि आम्ही त्या पाळल्या) त्या अशा,\n· डाळ-भात खाणे (“दाल-भात पावर, २४ अवर” ही म्हण ह्या ट्रेक मार्गाचं स्लोगन आहे)\n· गरम पाणी पिणे (ट्रेक दरम्यान दररोज किमान ४-५ लिटर)\n· गरम कपडे घालणे\n· ट्रेकच्या दिवसात आंघोळ करणे टाळणे\n· काही त्रास होत असेल तर स्थानिक ट्रेक लीडरला ताबडतोब सूचित करणे\n· स्थानिक ट्रेक लीडरच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध न घेणे\n· अक्लमटाईझेशन साठी हळूहळू चालणे आणि ट्रेक दरम्यान अधूनमधून कान गरम कपड्यांने न झाकता उघडे ठेवणे ( कान हे इंद्रिय तापमानाला खूप संवेदनशील आणि अॅडापटेबल असते).\nट्रेक दरम्यानचे निसर्ग सौंदर्य आणि प्रेरणादायी प्रेक्षणीय स्थळे: लुक्ला (२८०० मी) ते फाकडिंग (२६५२ मी) इथे कमी अल्टीट्युडला यावं लागतं, मात्र फाकडिंग नंतर अल्टीट्युड कमालीचा वाढत जातो. लुक्ला ते गोरकक्षेप हा ट्रेक निसर्ग सौंदर्याने अवाक करणारा आहे. लुक्ला वरून फाकडिंगला प्रवेश करताना ट्रेकच्या सुरुवातीलाचं “पासंग ल्हामू शेर्पा” ह्या नेपाळी स्त्रीच्या नावाने मेमोरिअल प्रवेशद्वार आहे.\nपासंग ल्हामू शेर्पा ही पहिली नेपाळी माउंटनीअर/शेर्पा स्त्री होती जिने १९९३ मध्ये मा. एव्हरेस्ट समीट केलं तिची कहाणी ऐकली आणि मनोमन हात जोडून नतमस्तक झाले तिची कहाणी ऐकली आणि मनोमन हात जोडून नतमस्तक झाले तिच्यासारखे असंख्य एव्हरेस्टर ज्या ट्रेकमार्गावरून गेले त्या मार्गावरून आपण जाणार आहोत ही गोष्ट भावनांनी हेलावून टाकणारी होती. प्रेरणास्त्रोत तर इथेच मिळालं होतं\nलुक्ला पासून ट्रेक सुरु केला तेव्हा, उत्साह होता, उत्सुकता होती, थोडीशी धाकधूक होती, निसर्ग आणि ईबीसी ट्रेक मार्गाशी पहिली ओळख होती\nट्रेकसाठी माझी तयारी: माझी बॅकपॅक तयारी भन्नाट होती. ३ लिटरचे वॉटर ब्लॅडर आणि १ लिटरची नेल्जीन बॉटल मध्ये गरम पाणी, पांचो, ड्रायफ्रुट्स, नॅपकीन, हेडटॉर्च आणि “शिवप्रतिमा” यांची शेवटपर्यंत साथ होती. इतर गोष्टी होत्या, वेट आणि ड्राय टिशू, कानटोपी, वुलनचे हॅन्ड ग्लोव्हज आणि सॉक्स.\nमी आतून थर्मल, वर डेकॅथलॉन मधलं डाऊन जॅकेट, त्यावर थंडीच रंगीबेरंगी वुलन जॅकेट, टी-शर्ट, क्विक ड्राय पॅन्ट, डोक्याला कानटोपी, नी-कॅप घातली. हे गरम कपडे पूर्ण ट्रेकभर घातले होते. पुढे त्यात वाढचं झाली पण काही ठिकाणी गरम होतं होतं तरीही मी हे कपडे काढले नाहीत. शरीराचं तापमान पूर्णवेळ एकचं ठेवण्याचा माझा प्रयत्न होता\nट्रेकची सुरुवात सूर्यदेवाला वंदन करून केली. सूर्यदेवाने पूर्ण ट्रेकभर साथ केली आणि एक गोष्ट उमगली की सूर्यप्रकाश असेल, आभाळ क्लीअर असेल तर अक्लमटायझेशन सहज होतं\nलुक्ला ते गोरकक्षेप ट्रेक मधलं निसर्ग सौंदर्य अचंबित करणारं आहे. निळाशार अवाढव्य उंचीच्या पर्वतांची रांगच रांग, कधी त्यावर ढग उतरलेले तर कधी बर्फाने माखलेले, ऊंचच्याऊंच झाडे, खोल दरी, हिरवट-निळ्या-पांढऱ्या रंगाचे “दुधकोशी” नदीचे पात्र, नदीवरचे लोखंडी सस्पेन्शन ब्रिज, मातीची-दगड-फरश्यांच्या तुकड्यांची पाय���ाट, कधी तीव्र उतार तर कधी तीव्र चढ, एकाचं धाटणीची घरे आणि हॉटेल्स. दुधकोशी नदी संपूर्ण ट्रेकभर साथीला असते. वाहताना जणू आपल्यालाही \"अथक आणि अखंड चालण्याचा संदेश देते\"\nह्या संपूर्ण ट्रेक दरम्यान, विशेषत: फाकडिंग पर्यंत स्तूप, मानी स्टोन आणि रोटेटिंग व्हील्स ने ट्रेक व्यापून टाकला आहे. इथे तिबेटीयन भाषेत प्रार्थना पेंट केल्या आहेत. ही दगडी प्रार्थनास्थळापुढे जाताना डावीकडून जायचं आणि उजवीकडून यायचं आणि तसं करणं “गुड लक” आहे, रोटेटिंग व्हील्स मात्र उजव्या हाताने डावीकडे गोलाकार फिरवणे अशी बुद्धीस्ट प्रथा आहे.\nफाकडिंग पर्यंत उतार होता. शरीर थकलेलं नव्हतं पण पाठीवर ४-५ किलोचं ओझं होतं ज्याची खरंतर कधी सवय नव्हती त्या वातावरणात ह्या पाठीवरच्या ओझ्याने थकवा येत नाही. आपल्याकडे उन्हाचा कडक तडाखा असतो, पाणी-पाणी होतं आणि त्यात ओझं असेल तर प्रचंड थकवा येतो.\nमी स्वत:ला काही नियम घालून दिले होते ते होते,\n· चालण्याची एकचं गती ठेवणार, एकदम हळूहळू चालणार\n· शरीराचं तापमान एकचं ठेवणार\n· पाणी भरपूर पिणार\n· श्वासाची एकचं गती ठेवणार\nहे नियम मी मोडले नाहीत. ट्रेकपूर्वी, मला तशीही कमी खाण्याची सवय आहे. भरपेट खाल्लं की चालायला त्रास होतो, खूप दम लागतो असा माझा अनुभव होता. हे लक्षात घेऊन कमी खाण्याची सवय कायम पाळली ट्रेकमध्ये भूकेची जाणीव झाली तर ड्रायफ्रुट्स होतेचं\nफाकडिंगला मुक्काम होता. इथे मुख्य धंदा हॉटेलिंग आणि लॉजिंग स्त्री-पुरुष तेच काम करतात. ह़ॉटेलमध्ये लवकर आलो तर दुपारी झोपू नये. हालचाल करावी म्हणजे अक्लमटायझेशन सहज होतं असं म्हणतात.\nदुसऱ्या दिवशी नामचे बझारला निघायचे होते. हे अंतर होते २६५२ मी. पासून ३४४० मी. पर्यंत हा ट्रेकमधला सर्वात मोठा आणि अति चढाईचा टप्पा होता.\nसकाळी तन्मोयने मला प्राणायाम, मेडिटेशन शिकवले आणि आम्ही थोडे स्ट्रेचिंग व्यायाम केले. सकाळी ५-७ मिनिट हे सुरु ठेवण्याचे आम्ही ठरवले\nफाकडिंगवरून निघालो. आजही सूर्य साथीला होता. मजल दरमजल करतं मान्जो या गावी आलो. इथे ट्रेकिंग परमिट साठी चेकपोस्ट आहे. ट्रेक चालू ठेवण्यासाठी तिथे सागरमाथा नॅशनल पार्क फी भरावी लागते.\nनिसर्ग आणि हवामान कालच्यासारखचं सभोवताली बर्फाने ओढलेल्या पर्वतराशी, अति प्रचंड वेगाने वाहणारी दुधकोशी नदी, सस्पेन्शन ब्रिज, माने स्टोन, रोटेटिंग व���हील्स, कधी दगडी पायऱ्यांचा रस्ता तर कधी चढाई असणारी पायवाट सभोवताली बर्फाने ओढलेल्या पर्वतराशी, अति प्रचंड वेगाने वाहणारी दुधकोशी नदी, सस्पेन्शन ब्रिज, माने स्टोन, रोटेटिंग व्हील्स, कधी दगडी पायऱ्यांचा रस्ता तर कधी चढाई असणारी पायवाट ह्या मार्गावर एकावर एक असे दोन सस्पेन्शन ब्रिज आहेत. हे ब्रिज खूप आकर्षक आणि मनमोहून टाकणारे आणि निसर्ग सौदर्यात भर घालणारे आहेत.\nब्रिजला प्रेइंग फ्लाग्स जोडलेले आहेत. त्यावरून चालायला लागलो की आपण हेलकावे खातो, खाली प्रचंड खोल दरी आणि वाहणारी दुधकोशी नदी, ब्रिजच्या दुसऱ्या टोकाला पोहचताना चढाईमुळे जाम धाप लागते, म्हणूनचं की काय प्रत्येक ब्रिजचा इथे बसायला कट्टे केले आहेत. ब्रिजवरून सामान वाहून नेणारे घोडे, याक आले की ते जाईपर्यंत घडीभर थांबण्यातली आणि दम घेण्याची जी मोकळीक मिळते तो आनंद अनुभवण्यासारखे सौख्य नाही अशा ह्या ब्रिजच्या पार्श्वभूमीवर सेल्फीचा मोह झाला नाही तरचं नवलं\nनामचे बझार गावात प्रवेश करण्यापूर्वी चेकपोस्ट आहे. ह्या चेकपोस्टला येईपर्यंत माझाचं प्रत्येकाचा स्टॅमीना संपलेला होता. अत्यंत चढाई आणि जवळ जवळ १५-१६ किमी अंतर शेर्पा म्हणे, “नामचे इथून २० मी” आणि काय हायसं वाटलं म्हणून सांगू शेर्पा म्हणे, “नामचे इथून २० मी” आणि काय हायसं वाटलं म्हणून सांगू पण चालायला सुरुवात केली आणि लक्षात आलं की हा टप्पा कमालीचा चढाई असणारा आहे. दगडी वक्राकार पायऱ्या संपता संपत नाहीत. २० मिनिटाचे अंतर कापायला जवळ जवळ दीड तास लागला. ही चढाई करताना मला आपल्या “कात्रज टू सिंहगड केटूएस) ट्रेकमधील शेवटची टेकडी आठवली\n“ट्रेक हा माइंड गेम आहे” असं म्हणतात स्टॅमीना संपलेला, शरीर पूर्णत: थकलेले आणि नामचेतल्या हॉटेलपर्यंत तर पोहोचायचे आहे. कसे स्टॅमीना संपलेला, शरीर पूर्णत: थकलेले आणि नामचेतल्या हॉटेलपर्यंत तर पोहोचायचे आहे. कसे शरीराचं बटन स्वीच ऑफ होऊन मनाचं स्वीच ऑन होतं शरीराचं बटन स्वीच ऑफ होऊन मनाचं स्वीच ऑन होतं कोणती अशी गोष्ट आहे जी हे अंतर सार्थ आणि समर्थपणे कापायला मदत करते कोणती अशी गोष्ट आहे जी हे अंतर सार्थ आणि समर्थपणे कापायला मदत करते “माइंड गेम” ह्या शब्दाइतकं सोपं आहे का ते “माइंड गेम” ह्या शब्दाइतकं सोपं आहे का ते काय नक्की “गेम” होते काय नक्की “गेम” होते आत्ता विचार केला तर उत्तर सापडत नाही. आत्ता वाटतयं “गेम” हा शब्द का वापरतात आत्ता विचार केला तर उत्तर सापडत नाही. आत्ता वाटतयं “गेम” हा शब्द का वापरतात “गेम” ह्या शब्दात हारू की जिंकू याबद्दल अनिश्चितता आहे, त्यात एक झगडा आहे, एक प्रोसेस आहे, कृती आहे. तार्कीकदृष्ट्या विचार केला तर शरीर तर अकार्यक्षम झालेलं असं मग मनाचा “गेम” कोणाशी “गेम” ह्या शब्दात हारू की जिंकू याबद्दल अनिश्चितता आहे, त्यात एक झगडा आहे, एक प्रोसेस आहे, कृती आहे. तार्कीकदृष्ट्या विचार केला तर शरीर तर अकार्यक्षम झालेलं असं मग मनाचा “गेम” कोणाशी “गेम जिंकण्यासाठीचं असते” हा सिद्धांत पटला तरी तो सिद्ध होतोचं असं नाही “गेम जिंकण्यासाठीचं असते” हा सिद्धांत पटला तरी तो सिद्ध होतोचं असं नाही इथे तर जिंकायचचं आहे. मला वाटतं हा “माइंड गेम” पेक्षा “पॉझीटीव्ह सेल्फ टॉक” हा शब्द जास्त संयुक्तिक वाटतो. किमान त्यात अनिश्चितता नाही, सिद्धांत नाही.. आहे ती सकारात्मकता इथे तर जिंकायचचं आहे. मला वाटतं हा “माइंड गेम” पेक्षा “पॉझीटीव्ह सेल्फ टॉक” हा शब्द जास्त संयुक्तिक वाटतो. किमान त्यात अनिश्चितता नाही, सिद्धांत नाही.. आहे ती सकारात्मकता सकारात्मक संवाद आणि सकारात्मक कृती सकारात्मक संवाद आणि सकारात्मक कृती जास्त होतयं ना थोडं जास्त होतयं ना थोडं\nह्या ट्रेक दरम्यान खुपदा माझा तोंडाने श्वास घेतला जात होता. खरंतर “नाकाने श्वास घ्या” असं सांगितलं जातं मी तसा प्रयत्न केला पण ते होतं नव्हतं. शेवटी मी एक गोष्ट केली की “नाकाने श्वास घ्यायचा की तोंडाने हे शरीरक्रियेवर सोडून दिलं”... शिव पेंडाल ने सांगितलं होतं की “चढाईवर दम लागला तर क्षणभर थांबायचं आणि एक दीर्घश्वास घ्यायचा”. ही शिकवण मी संपूर्ण ईबीसी ट्रेकभर अमलात आणली. नंतर नंतर तर मी दीर्घश्वास नाकाने घ्यायची आणि तोंडाने सोडायची. असे केल्याने मला थकव्यापासून आराम मिळत होता. पायऱ्या चढायच्या आहेत हे दिसले की पायऱ्या चढण्याआधी मी प्रथम डोळे मिटून एक दीर्घश्वास घेत होते मी तसा प्रयत्न केला पण ते होतं नव्हतं. शेवटी मी एक गोष्ट केली की “नाकाने श्वास घ्यायचा की तोंडाने हे शरीरक्रियेवर सोडून दिलं”... शिव पेंडाल ने सांगितलं होतं की “चढाईवर दम लागला तर क्षणभर थांबायचं आणि एक दीर्घश्वास घ्यायचा”. ही शिकवण मी संपूर्ण ईबीसी ट्रेकभर अमलात आणली. नंतर न���तर तर मी दीर्घश्वास नाकाने घ्यायची आणि तोंडाने सोडायची. असे केल्याने मला थकव्यापासून आराम मिळत होता. पायऱ्या चढायच्या आहेत हे दिसले की पायऱ्या चढण्याआधी मी प्रथम डोळे मिटून एक दीर्घश्वास घेत होते दम लागला की थांबून पुन्हा दीर्घश्वसन आणि ट्रेक सुरु दम लागला की थांबून पुन्हा दीर्घश्वसन आणि ट्रेक सुरु हे टेक्निक मी संपूर्ण ट्रेकभर सुरु ठेवलं\nमी हळूहळू चालायची, चालण्याच्या गतीत सातत्य ठेवल्याने मला कुठे १५-२० मिनिट थांबावं लागलं नाही. मी न थांबता ट्रेक करू शकत होते. गुडघा दुखत नव्हता, कंबर ताठतनव्हती की कळ येत नव्हती, पाय दुखत नव्हते त्यामुळे “बसायचं आहेचं” ही भावना कधी उत्पन्न झाली नाही\nनामचेला मी इतरांच्या तुलनेत उशीरा पोहोचले. जवळ जवळ २० मिनिट डोळे मिटून शांत बसून राहिले.मग एकदम फ्रेश (ही माझी नेहमीची सवय आहे. शारीरिक आणि मानसिक खूप थकवा आला की मी अशी डोळे मिटून शांत बसते, तोपर्यंत जोपर्यंत डोळे आपोआप उघडत नाहीत). माझ्यासाठी हे नेहमीचचं होतं पण माझ्या ग्रुपमधल्यासाठी हे नवीन होतं त्यामुळे माझी ही कृती एकदम फेमस झाली\nनामचेतील दुकाने भेट देण्यासारखी होती. हिमालय (एव्हरेस्ट/अन्नपूर्णा) चे नजर खिळवून ठेवणारे फोटो, त्याबद्दलची पुस्तके, स्टिकर्स, बुकमार्क, हिमालयीन पिक्स चे पोस्टर्स, हिमालयीन ट्रेकचे छाप असणारे टी-शर्टस, टॉप्स, प्लेईंग कार्ड्स, नेपाळी ज्वेलरी, नेपाळचा इतिहास आणि प्रेक्षणीय स्थळांची माहिती देणारी पुस्तके, अगरबत्त्या, सिंगिंग बाऊल, प्रेइंग फ्लाग्स.... जिकडे तिकडे हिमालयीन ट्रेक आणि ट्रेक\nनामचे मधला दुसरा दिवस हा अक्लमटायझेशनसाठी रेस्ट-डे होता. पण आम्ही एका व्ह्यू पॉइंटला गेलो जिथून मा. एव्हरेस्टचे प्रथम दर्शन होते साधारण अर्धा तास चालल्यावर हा पॉइंट आला. “मा. एव्हरेस्टचे प्रथम दर्शन” हा विचारही आशापूर्ती करणारा होता. ज्यांच्या साठी मा. एव्हरेस्ट दर्शन हे स्वप्न आहे, एक ध्यास आहे, एक ध्येय आहे त्या सर्वांसाठी ह्या पॉइंटला पोहोचेपर्यंतचे अंतर काय असेल ह्याची कल्पना मी करत होते. हा पॉइंटला पोहोचले. आमच्या गाईडने एव्हरेस्ट पीक दाखवला (हो इथून बरेच पीक दिसतात जसे लोत्से, अमाडबलम, आयलॅन्ड पीक, कोंगडे पीक) आज देखील सूर्याची कृपादृष्टी आमच्यावर होती आणि ढग विरहीत, लख्ख सूर्य प्रकाशाने तळपत असलेल्या मा. एव्हरेस���टचे दर्शन मला झाले\nआपसूकचं हात जोडले गेले आणि मस्तक नत झालं उर भरून आला होता, छाती फुलली होती, शब्द फुटतं नव्हते, डोळे पाणावत होते, आजुबाजूचं भान राहील नव्हतं उर भरून आला होता, छाती फुलली होती, शब्द फुटतं नव्हते, डोळे पाणावत होते, आजुबाजूचं भान राहील नव्हतं खूप साऱ्या पिक्स मधे दडलेला, तुलनेत आकाराने छोटा एव्हरेस्ट पण किती महानता त्याची खूप साऱ्या पिक्स मधे दडलेला, तुलनेत आकाराने छोटा एव्हरेस्ट पण किती महानता त्याची त्याच्या पार्श्वभूमीवर उभारलेला शेर्पा आणि एव्हरेस्टवीर तेनसिंग नोर्गे यांचा स्तूप त्याच्या पार्श्वभूमीवर उभारलेला शेर्पा आणि एव्हरेस्टवीर तेनसिंग नोर्गे यांचा स्तूप हा फक्त एव्हरेस्ट व्ह्यू पॉइंट नाही, एक इतिहास आहे, एक सत्य आहे, एक साहस आहे, एक विक्रम आहे, एक प्रेरणास्त्रोत आहे, देशसमभाव आहे\nडावीकडून: श्रींग, फुलाजी, मी, कामाजी आणि सोनम\nमाझा ऊर अधिक अभिमानाने भरून आला जेव्हा ह्या सगळ्यांच्या सोबतीला “शिवप्रतिमा” माझ्या साथीला होती “सह्याद्री आणि हिमालय” यांचा अनोखा हा संगम “सह्याद्री आणि हिमालय” यांचा अनोखा हा संगम सोबत “शिवप्रतिज्ञा” घूमघुमली आणि वातावरण “शिवमय” झालं सोबत “शिवप्रतिज्ञा” घूमघुमली आणि वातावरण “शिवमय” झालं या वेळी तीन अभिमान मी एकत्र पाहत होते, मा. एव्हरेस्ट, शेर्पा तेनसिंग नोर्गे स्तूप आणि शिवप्रतिमा\nदिवसाच्या सुरुवातीला होणाऱ्या “गणपती बप्पा मोरया, हर हर महादेव,” ह्या प्रार्थनेत “जय जय महाराष्ट्र माझा...जय जय नेपाळ राष्ट्र माझा” हा राष्ट्र्मान अॅड झाला\nडावीकडून: विनोद्जी, रोहिणी, वर्षा, दीपा, मी, चित्रांश, प्रिती, तन्मोय\nसांगबोचे हा नामचे मधील, ३७५३ मी. उंचीवरील एक पीक. नामचे पासून साधारण ३००-३५० उंचीवरील अक्लमटायझेशनचे एक ठिकाण लांबून हे ठिकाण आणि जाणारे ट्रेकर्स हे दृश्य खूप मोहक दिसत होते पण “इतक्या ऊंच जायचयं” हा विचार येऊन धास्ती वाटली. माझ्या चालण्याच्या गतीने वर पोहोचले लांबून हे ठिकाण आणि जाणारे ट्रेकर्स हे दृश्य खूप मोहक दिसत होते पण “इतक्या ऊंच जायचयं” हा विचार येऊन धास्ती वाटली. माझ्या चालण्याच्या गतीने वर पोहोचले इथून नामचे गाव तर छान दिसतचं पण आजूबाजूच्या नामांकित पिक्सने वेढलेलं हे ठिकाण आणि तिथ उभं राहणं हा एक अलौकिक अनुभव वाटला मला इथून नामचे गाव तर छान दिसतचं पण आजूबाजूच्या नामांकित पिक्सने वेढलेलं हे ठिकाण आणि तिथ उभं राहणं हा एक अलौकिक अनुभव वाटला मला अतिशय गार वारा, त्यामुळे भासणारी प्रचंड थंडी आणि थंडीने कापणारे संपूर्ण शरीर ह्याचा पहिला प्रत्यय इथे आला\nअक्लमटाईझ होण्यासाठी अधून मधून कान उघडे ठेवायला आम्हाला सांगितलं होतं. पण इथली थंडी अनुभवल्यावर लक्षात आलं की कान कधी उघडे ठेवायचे आणि गार वाऱ्यापासून स्वत:चं रक्षण कधी करायचं हे कळायला हवं नाहीतर हा गार वारा कधी बाधेल सांगता येत नाही नाहीतर हा गार वारा कधी बाधेल सांगता येत नाही मी तर काय केलं कान, नाक, तोंड झाकून घेतलं आणि हॉटेल वर गेल्यावर व्हिक्स/ वेखंड पावडर चोळली.\nत्यांनंतर पायथ्याशी असणाऱ्या “शेर्पा कल्चर म्युझीयम” ला भेट दिली. शेर्पा संस्कृतीची ओळख करून देणाऱ्या वस्तू इथे आहेत. शेर्पाच्या जीवनावर आधारित एक छोटी फिल्म इथे बघायला मिळाली. शेर्पा लोकांनी जे जे हिमालयीन पीक एक्सपीडीशन केले त्यांचे प्रेरक फोटो संग्रहालय इथे आहे. गिरिप्रेमी ने इतिहास घडवलेल्या एव्हरेस्ट एक्सपीडीशनचे फोटो देखील इथे बघायला मिळतात\nदुपारी हॉटेलवर पोहोचलो. जेवण केलं. थोडा आराम करून ४ वाजता भेटायचं ठरलं. ह्या आरामाच्या वेळात मी ट्रेक अनुभवाचे मुद्दे लिहून काढले. ही पण एक गोष्ट मी पाळण्याचा प्रयत्न केला\nआमचा रात्रीच्या जेवणाच्या आधीचा प्रोग्राम असा ठरला होता, पत्ते (प्लेईंग कार्ड्स) खेळणं आणि गाणी म्हणणं. सुरुवातीचे काही दिवस मी हे करत नव्हते. मला शांत बसून राहणं जास्त छान वाटायचं/वाटत. नंतर मात्र मी सामील झाले. लहानपणी (तेव्हा पत्ते खेळणं हे चांगल समजलं जात नसे) कधीतरी उन्हाळयाच्या सुट्टीत पत्ते खेळलेले त्यानंतर आता. चॅलेंज, गड्डा झब्बू, रमी इ. मी प्रथम खेळले. ह्या ट्रेकमध्ये ह्या खेळांनी आणि गाण्यांनी नेहमीचं ताजेतवान ठेवलं\nइथे ट्रेक गाईड किंवा शेर्पा आणि स्टे/हॉल्ट जरुरीचे आहेत. गाईड कोणते गरम कपडे घालावे, काय खावे यापासून तुमच्या तब्येतीवर लक्ष ठेऊन असतो आणि आजाराची लक्षणे चटकन ओळखतो. अक्लमटायझेशन साठी स्टे करणं जरुरीचं आहे.\nनामचे गावातून ह्या दोन गावातून दोन रस्ते जातात एक तिबेटला आणि दुसरा मा. एव्हरेस्ट ला दुसऱ्या दिवशी आम्ही तेन्गबोचे साठी निघालो. हे ठिकाण ३८६७ मी. उंचीवर आहे. नामचे पासून १२-१३ किमी असणारे हे अंतर कापायला साधारण ८-९ तास लागले. हा पट्टा सुरुवातीला बऱ्यापैकी सपाट आहे पण नंतर जी चढाई आहे त्याने जीव अगदी मेटाकुटीस आला. अत्यंत लेंदी ट्रेक आहे दुसऱ्या दिवशी आम्ही तेन्गबोचे साठी निघालो. हे ठिकाण ३८६७ मी. उंचीवर आहे. नामचे पासून १२-१३ किमी असणारे हे अंतर कापायला साधारण ८-९ तास लागले. हा पट्टा सुरुवातीला बऱ्यापैकी सपाट आहे पण नंतर जी चढाई आहे त्याने जीव अगदी मेटाकुटीस आला. अत्यंत लेंदी ट्रेक आहे शेवटचा अर्धा तास तर माझ्या पायात त्राण उरलेले नव्हते शेवटचा अर्धा तास तर माझ्या पायात त्राण उरलेले नव्हते जो सपाट भाग होता म्हणून आमच्या ग्रुपमधील मुलांनी डान्स केला, गाणी म्हटली.\nफुलाजी, विनोद्जी, चित्रांश, श्रींग\nह्या मार्गावरून एव्हरेस्ट पीक अतिशय सुंदर दिसतो. आजपण सूर्यप्रकाश होता. आकाश निळेशार होते त्यामुळे एव्हरेस्ट पीक वरून नजर हटवावी वाटतं नव्हती ह्या मार्गावरच तीन रस्ते जातात एक नामचेला, एक गोकियो लेक आणि तिसरा तेन्गबोचेला\nबरेचदा असं व्हायचं की दुपारच्या जेवणानंतरचा ट्रेक हा अत्यंत चढाईचा असायचा. माझी चालण्याची गती मग अजून कमी व्हायची. काहीवेळा तर असंही झालं की आमचे सामान वाहून नेणारे याक वेगाने जायचे\nसपाट भाग होता तिथे खुपदा वाटलं “चला, चालण्याची गती वाढवू” पण कटाक्षाने टाळलं. एक छोटीशी गोष्ट प्रतिकूल होऊ शकते हा विचार सतत मनात ठेऊन ट्रेक केला.\nदुसरी गोष्ट ही पण होती की वेगाने चालतं जाऊन करणार काय होते मी इतरांपेक्षा कमी विश्रांती मिळायची पण माझं एक आहे की मी थोडावेळ डोळे मिटून शांत बसले की माझा थकवा कुठल्या कुठे गायब होतो इतरांपेक्षा कमी विश्रांती मिळायची पण माझं एक आहे की मी थोडावेळ डोळे मिटून शांत बसले की माझा थकवा कुठल्या कुठे गायब होतो हे पण होतं की मार्गावर शेकडोने ट्रेकर्स आणि शेर्पा होते. त्यामुळे सुरक्षा आणि वाट चुकण्याचा प्रश्नचं नव्हता\nजेवणाच्या ठिकाणी इतकी प्रचंड थंडी होती की बस्सं. शरीर अक्षरश: थरथर कापत होतं. ह्या नंतरचा जो पॅच होता तो इतका कमालीचा चढाईचा होता की सारखं सारखं थांबाव लागत होतं. हा पॅच मात्र निसर्ग सौदर्याने ओतप्रोत भरला होता. एका बाजूला वाहणारी दुधकोशी, गर्द झाडी आणि ह्या झाडीच्या मधे मधे फुललेले लालसर-गुलाबी रंगाचे ऱ्होडोडेनद्रॉन\nसंध्याकाळी ४.३० च्या दरम्यान हॉटेलवर पोहोचले. शेवटचे दहा मिनिट त��� चालायला अजिबात त्राण राहिले नव्हते. पोहोचल्यावर शांत बसले, चहा घेतला आणि एकदम फ्रेश झाले. मग काय पत्त्यांचा डाव रंगला मग सूप, मग डिनर. रात्री भयानक थंडी पडली होती. तापमान मायनस १-२ होतं. इथे जेवण खूप महाग आहे. चहा साधारणत: रु २५० पासून पुढे, एक डीश मग रु १००० च्या पुढेही जाते\nआतापर्यंत चित्रांश आणि माझी एक पोझ खूप फेमस झाली होती. मी खूप थकायची, उशिरा पोहोचायची आणि शांत बसून झाल्यावर आणि दुसऱ्या दिवशी सकाळी चित्रांश फोटोतली ही अॅक्शन करायचा (ह्या अर्थाने की सर्व ठीक आहे ना) आणि म्हणायचा, “सविताजी”...मग मी ती पोझ करायचे (ह्या अर्थाने की मी एकदम ओके आहे). चित्रांशच्या अॅक्शन आणि हावभावात एक खट्याळपणा असायचा, मी प्रयत्न केला पण तो खट्याळपणा माझ्यात आला नाही हां आमची ही अॅक्शन सर्वजण एन्जॉय करायचे आणि दिवसातून १-२ वेळा ही अॅक्शन झाली की उर्जा मिळायची\nतेन्गबोचे मधील सकाळ सुंदर होती. इथे एक प्रसिद्ध, सर्वात मोठी गोम्पा बुद्धीस्ट मोनेस्ट्री आहे. इथे काम सुरु होतं त्यामुळे ती बंद असल्याने आम्हाला तो आतून पाहता आली नाही.\nआज ट्रेकच्या पाचव्या दिवशी आम्ही देंगबोचेला जाणार होते. हे गाव ४५३० मी. उंचीवर होते. आज थंडी खुपचं वाढली होती, गार वारा होता पण सूर्य देवता आज पण आमच्यावर प्रसन्न होती साधारणपणे सकाळी नाश्ता झाल्यावर फुलाजी आम्हाला गरम कपड्यांबद्दल सूचना द्यायचे. आज त्यांनी विंड चीटर सोबत ठेवायला सांगितलं होतं. त्यामुळे पाठीवरच्या ओझ्यात वाढ झाली साधारणपणे सकाळी नाश्ता झाल्यावर फुलाजी आम्हाला गरम कपड्यांबद्दल सूचना द्यायचे. आज त्यांनी विंड चीटर सोबत ठेवायला सांगितलं होतं. त्यामुळे पाठीवरच्या ओझ्यात वाढ झाली चालताना लक्षात आले की ट्रेकिंग स्टिक उजव्या हातात पकडून पकडून माझा उजवा हात दुखायला लागला होता.\nतेन्गबोचे ते देन्गबोचे हे अंतर जवळ जवळ १२-१३ किमी होतं. पर्वतांवर आता भरपूर बर्फ दिसायला लागला होता. काहीभाग लॅन्ड स्लाईड झाल्याने ट्रेक मार्ग त्यातून जात होता. हा पण अतिशय लेंदी ट्रेक होता.\nतेन्गबोचे सोडल्यानंतर एक्सपीडीशन मध्ये शहीद झालेल्या शेर्पा आणि ट्रेकर्स चं इथे एक मेमोरिअल आहे. काही मेमोरिअल त्यांच्या नावासहित आहेत. बरीचशी मेमोरिअल इन्शुरन्सच्या निधीतून तयार केली गेलेली आहेत. ही असंख्य मेमोरिअल बघताना हृदयात कालवाका���व होते आणि त्यांच्या साहसाला सलाम करावासा वाटतो\nआता थंडी इतकी कडक होती की लोक कानासोबत तोंड आणि नाक पण झाकून घेत होते. मला ते कधीच जमलं नाही. मला गुदमरल्या सारखं व्हायचं त्यामुळे मी फक्त कान झाकून घ्यायचे. संपूर्ण ट्रेक मी नाक आणि तोंड सुरक्षित ठेवलं नाही.\nमाझ्या सोबत श्रींग होता. मला नेहमी तो म्हणायचा, “फास्ट चलो”...मी म्हणायची, “नहीं, स्लोली स्लोली”.\nयावेळी तो शेवटी शेवटी कंटाळला होता. त्याला मी पुढं जाऊन गावाच्या एन्ट्रसला थांबायला सांगितलं. मी गावात प्रवेश करताना स्नो-फॉलला सुरुवात झाली होती. थंड थंड हलके हलके तुषार अंगावर झेलायला मजा येत होती. मी इतकी थकले होते की कधी एकदाचं हॉटेल येतयं असं झालं होतं. हॉटेल गावाच्या एकदम शेवटी असायची (दुसऱ्या दिवशीचा ट्रेक जिथे सुरु होतो तिथे हे हॉटेल). गाव जरी आलं तरी हॉटेलवर पोहोचायला अर्धा तास आरामात जायचा\nदेन्गबोचे गावात मी पोहोचले तेव्हा गाव एकदम चिडीचूप होतं बाहेर एकही माणूस दिसतं नव्हता. थंडीचं इतकी कडाक्याची होती की बाहेर निघणार कोण. असो. एकदाची पोहोचले आणि सर्वांनी नेहमीप्रमाणे टाळ्या वाजवून माझं स्वागत केलं.\nअक्लमटायझेन मधे एक सांगितलं होतं की जेवणावर इच्छा राहत नाही, पण बळचं खायचं आहे. ह्याचा प्रत्यय येत होता. ट्रेक दरम्यान भूक लागायची आणि विशेषत: रात्री जेवणाची इच्छा व्हायची नाही. “नको ते जेवण” असं व्हायचं (हा हाय अल्टीटयूडचा परिणाम होता की अति थकल्याचा हा प्रश्न मला आहेचं) ह्यावर उपाय हाच की ट्रेक दरम्यान भूक लागते तेव्हाचं पोट भरेल असं काहीतरी खावून घेणे\nआता रात्री डबल सॉक्स, डाऊन जॅकेट, हॅन्ड ग्लोव्हज घालावेच लागत होते.\nह्या थंडीत चित्रांश ने सर्वांना बाहेर बोलवलं आणि आकाश दाखवलं. आम्ही सर्वजण बघतचं राहिलो. आकाशात भला मोठा चंद्र आणि एक चांदणी चमकत होते आकाश एकदम क्लीअर थोड्यावेळा पूर्वी पाउस झाला, स्नो फॉल झाला ह्याचा लवलेश कुठेही नव्हता. चंद्र-चांदणीचा हा अनोखा मिलाप पाहताना भयानक थंडीचा परिणाम जाणवलाही नाही पाचव्या दिवसाच्या ट्रेकची सांगता अशी सुंदर झाली\nदुसरा दिवस रेस्ट-डे होता सकाळी उशीरा उठलो. प्रचंड गार पाण्याने ब्रश करायला, तोंड धुवायला नको वाटतं होतं. गरम पाणी फक्त पिण्यासाठी मिळतं होतं आणि रात्री जरी गरम पाणी भरून ठेवलं तरी सकाळी ते थंडगार पडायचं. वेट टि���ूने तोंड पुसायचं तरी ते एकदम गार गार कित्येक दिवस आंघोळ नाही, मनासारखं तोंड धुतलेलं नाही. मनात हे येतं रहायचं पण आता तो जीवनाचा एक भाग होऊन गेला होता. आंघोळी साठी एका बादलीचा गरम पाण्याचा/१० मी शावरचा दर आहे ४००-५०० रुपये.\nपाणी गरम राहण्यासाठी मोठा थर्मास नेणं जास्त संयुक्तिक आहे. मग १-२ साध्या बाटल्या गार पाणी मिक्स करण्यासाठी जवळ ठेवल्या तरी चालू शकतात, असं माझ्या लक्षात आलं.\nह्या दिनक्रमात काही गोष्टी कटाक्षाने पाळल्या.\n· दररोज सॉक्स बदलणे. पायाची बोटे वेट टिशूने स्वच्छ करणे, कोरड्या नॅपकीन ने पुसणे, नंतर कोल्ड क्रीम लावणे आणि नंतर अॅन्टी फंगल पावडर चोळणे.\n· घामाने ओले झालेले कपडे बदलणे. शरीर कोरडं करून अॅन्टी फंगल पावडर लावणे.\n· स्त्रियांच्या बाबतीत योनीमार्गाची स्वच्छता ही खूप महत्वाची असते अन्यथा जंतूसंसर्ग चटकन होऊ शकतो. इथे तर आंघोळ नाही, सगळा टिशूचा वापर. काही पावडर पण घातक ठरू शकतात. हे सर्व लक्षात घेऊन काळजी घेतली. पॅन्टी लायनरचा वापर फायद्याचा वाटला.\n· सनस्क्रीन लोशन (एसपीएफ ३०-५०)ट्रेकच्या सुरुवातीला लावणे. विशेषत: चेहरा आणि खास करून नाकाच्या शेंन्डयाला. नाकाचा शेंडा तापमानाला अति संवेदनशील असतो (ट्रेक दरम्यान माझा चेहरा, मान-गळा, नाकाचा शेंडा अतिशय टॅन झाले होते). सनस्क्रीन लोशनमुळे त्वचेचं टॅन होण्यापासून, रॅश येण्यापासून रक्षण होतं).\n· ओठ कोरडे पडले की लीप बाम लावणे. नाहीतर घसा पण शुष्क पडतो.\n· जिथे खूप थंडी जाणवली तिथे झोपायच्या आधी व्हिक्स लावणे.\n· मला सायनसचा त्रास होतो हे लक्षात घेऊन मी वेखंड पूड नेली होती. कपाळ, नाक,गळा, तळहात आणि तळपायाला चोळली की थंडीमुळे येणारा सर्दी, खोकल्यापासून संरक्षण मिळायला मला त्याची मदत झाली.\n· मी ओवा (पोट नरम असेल किंवा मळमळ होत असेल) सुद्धा बरोबर ठेवला होता, पण तो खाण्याची वेळ आली नाही. (माझं खाण्यामुळे पोट दुखण्यापेक्षा मेनापॉझ मुळे ओटीपोट दुखलं की मी ओवा खायची आणि त्याने आराम मिळायचा. त्यामुळे दैनंदिन ज्या शारीरिक सवयी आहेत आणि ज्या त्या हवामानालाही बाधक ठरणार नाहीत त्या मी पाळल्या)\n· कोका २०० (हाय अल्टीट्युड साठी होमिओपॅथीक टॅबलेट, दिवसातून दोनवेळा तीन गोळ्या घेणे), भीमसैनी कापूर इ. गोष्टी आम्ही जवळ ठेवल्या होत्या (गिरिप्रेमी ने ह्या सुचवलेल्या नव्हत्या) आणि त्याचा वापरही क��ला.\n· यावेळी “चितळे” प्रोडक्ट (बाकरवडी, चकली इ) टोटली साईड केले होते. शेंगदाण्याचे चिक्की, तिळाची वडी, ड्रायफ्रुट्स, खजूर, नाचणीची बिस्किटे इ. गोष्टी ज्याने उर्जा मिळेल अशाचं गोष्टी नेल्या होत्या. एकही तिखट वस्तू मी नेली नव्हती\nइथे जेवणात मीठाचा वापर कमी करतात. जेवण बऱ्यापैकी अळणी असतं. मीठ जास्त असेल तर पल्स रेट वाढतो जो हाय अल्टीट्युड हवामानाला उचित नाही हे त्यामागचं कारण आहे. हे मला कळाल्यावर खारे शेंगदाणे आणि फुटाणे ट्रेक ट्रेक दरम्यान खाण्याचं मी टाळलं\nअसो. अक्लमटायझेशन साठी आज आम्ही नागार्जुन पीकला जाणार होतो. हा पीक देन्गबोचे पासून जवळ जवळ ४०० मी उंचावर होता. रात्री खंडीत झोप लागायची तरीही सकाळ फ्रेश असायची आणि स्टॅमीना अजूनही शाबूत होता. उत्साह तोच होता, एनर्जी तीच होती\nनागार्जुन पीक एक खास पीक आहे कारण तो २० पिक्सच्या मध्ये उभारला आहे. किती खास वाटतं असेल ना त्याला त्याच्या आजूबाजूला २० महान पिक्स आहेत\nलोबुचे हे ४९३० मी. उंचावरचे ठिकाण. देन्गबोचे ते लोबोचे हे पण अंतर जवळ जवळ १२-१३ किमी आहे आणि हा पण एक खतरनाक चढाईचा टप्पा आहे. लोबुचे गावात पोहोचता पोहोचता माझा स्टॅमीना गळून पडला होता. आतापर्यंत असंच होत आलं होतं शेवटचा अर्धा तास मला महा कठीण जात होता. असो. इथे आले आणि खऱ्या अर्थाने हिमालयात आल्याची जाणीव झाली. आजूबाजूला बर्फात पहुडलेले डोंगरचं डोंगर इथल्या आमच्या हॉटेलमध्ये ट्रेकर्सची इतकी प्रचंड गर्दी होती की बस्स इथल्या आमच्या हॉटेलमध्ये ट्रेकर्सची इतकी प्रचंड गर्दी होती की बस्स हॉटेल ट्रेकर्स ने खचाखच भरलं होतं. लोकांच्या बोलण्याचा फक्त आवाज आणि आवाज हॉटेल ट्रेकर्स ने खचाखच भरलं होतं. लोकांच्या बोलण्याचा फक्त आवाज आणि आवाज काहीजण ईबीसी करून आलेले तर काहीजण ईबीसी ला जाणारे काहीजण ईबीसी करून आलेले तर काहीजण ईबीसी ला जाणारे काहीचं सेलिब्रेशन तर काहींचं प्रीपरेशन\nआतापर्यंत ट्रेकर्सचं निरीक्षण करायला मला मजा येत होती. जपानी ट्रेकर्स, एकदम शिस्तीत चालत होते, पुढे एक गाईड, मागे एक गाईड आणि मध्ये हे ट्रेकर्स मुंग्यांची रांग आठवते ना मुंग्यांची रांग आठवते ना अगदी तसे...दोघा ट्रेकर्स मधलं अंतर मोजलं असतं तर ते समान मिळालं असतं अगदी तसे...दोघा ट्रेकर्स मधलं अंतर मोजलं असतं तर ते समान मिळालं असतं त्यांच्याकडे बघतच��� रहाव वाटायचं त्यांच्याकडे बघतचं रहाव वाटायचं थांबले तरी एकत्र सर्वजण थांबणार, समान गतीने चालणार, गटात राहणार, आपल्याला बघितलं की “नमस्ते” म्हणत विश करणार...चेहऱ्यावर एक स्माईल यायचं \nअमेरिका किंवा तत्सम देशातील ट्रेकर्स भराभर चालायचे. दोन ट्रेकिंग स्टीकच्या आधाराने इतके झरझर चालायचे की त्यांच्या श्वासाचा आवाज यायचा. श्वास इतका फुललेला असायचा\nह्या लोकांसाठी फायद्याची बाजू ही होती की त्यांच्या देशात हवामान साधारणपणे सारखं असतं. मायनस मध्ये. त्यामुळे त्यांना ती समस्या नव्हती. काही मुली तर चक्क गरम पाण्याने आंघोळ करताना सुद्धा दिसल्या. ट्रेकर्स कुठल्याही देशाचा असो खूप उत्साह होता. प्रत्येक जण शेवटीशेवटी थकलेला दिसायचा. त्राण संपत आलेले कळून यायचे. महा मुश्किलीने पाय पुढे पडले जात असले तरी दुसऱ्या दिवशी एकदम फ्रेश\nट्रेकर्स चं वयाचं बंधन नव्हतं. तुलनेत तरुण गट कमी दिसत होता आणि स्त्री-पुरुष संख्या साधारणपणे समानचं असावी ट्रेकर्समधला उत्साह, त्यांची तयारी, त्यांच बॅकपॅकिंग, त्यांच्या ट्रेकिंग स्टिक्स, त्यांचे डाऊन जॅकेटस इ. सगळ बघायला मला खूप आवडायचं. दुर्दैवाने संवाद करता आला नाही कारण इतकं दमून जायला व्हायचं की दुसऱ्या दिवसासाठी आज “आराम” करणं गरजेचं होऊन बसलं होतं. तसंही ट्रेक दरम्यान कमी बोलावं असं म्हणतात ट्रेकर्समधला उत्साह, त्यांची तयारी, त्यांच बॅकपॅकिंग, त्यांच्या ट्रेकिंग स्टिक्स, त्यांचे डाऊन जॅकेटस इ. सगळ बघायला मला खूप आवडायचं. दुर्दैवाने संवाद करता आला नाही कारण इतकं दमून जायला व्हायचं की दुसऱ्या दिवसासाठी आज “आराम” करणं गरजेचं होऊन बसलं होतं. तसंही ट्रेक दरम्यान कमी बोलावं असं म्हणतात\nलोबुचे ते गोरकक्षेप हे अंतर साधारण १० किमी असावं आणि ५२६४ मी. हे अंतर कापताना असं वाटतं होतं की आपण आपल्या ध्येयाच्या जवळ आलो आहोत. थंडी अधिकचं वाढलेली, गार वारा सुटलेला गोरकक्षेप तसं पहाता ईबीसी चं बेस व्हिलेज गोरकक्षेप तसं पहाता ईबीसी चं बेस व्हिलेज लोबुचे वरून निघून साधारण दुपारी एकच्या दरम्यान आम्ही गोरकक्षेपला पोहोचलो लोबुचे वरून निघून साधारण दुपारी एकच्या दरम्यान आम्ही गोरकक्षेपला पोहोचलो हलकासा स्नो-फॉल होत होता आणि नंतर तो वाढला हलकासा स्नो-फॉल होत होता आणि नंतर तो वाढला सर्वत्र बर्फ आणि बर्फ सर्वत्र बर्फ आणि बर्फ इतका स्नो-फॉल आणि इतकी थंडी मी प्रथमचं अनुभवतं होते इतका स्नो-फॉल आणि इतकी थंडी मी प्रथमचं अनुभवतं होते पण हॉटेलस आतून लाकडी बांधकामाची असल्याने आत थंडी कमी वाजते.\nइथे गिरिप्रेमी ने छत्रपती शिवाजी महारांजांचा पुतळा उभारला आहे “प्रोजेक्ट शिवाजी २०१२” ह्या प्रोजेक्ट अंतर्गत शेर्पा कम्युनिटीला मदत केली जाते\nहा मोन्यूमेंट बघितल्यावर “दोन हात आणि तिसरं मस्तक” त्यांच्यापुढे नतं होतं माझ्याजवळची “शिवप्रतिमा” आणि हा मोन्यूमेंट एकत्र भेट हा काय सुंदर योग होता माझ्याजवळची “शिवप्रतिमा” आणि हा मोन्यूमेंट एकत्र भेट हा काय सुंदर योग होता मी इथपर्यंत पोहोचले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं दर्शन झालं ह्यांचं मला धन्य धन्य वाटतं होतं मी इथपर्यंत पोहोचले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं दर्शन झालं ह्यांचं मला धन्य धन्य वाटतं होतं मनात एक विचार सारखा येत होता की कुठे मी दोन-अडीच वर्षापूर्वी ट्रेकिंग सुरु केलं, “एव्हरेस्ट दर्शन” करण्याची काय ती आस निर्माण झाली आणि आज मी इथे आहे मनात एक विचार सारखा येत होता की कुठे मी दोन-अडीच वर्षापूर्वी ट्रेकिंग सुरु केलं, “एव्हरेस्ट दर्शन” करण्याची काय ती आस निर्माण झाली आणि आज मी इथे आहे\nगोरकक्षेपच्या हॉटेल बाहेरचं `हेलिकॉप्टर लॅन्डींग होतं. सामानाची ने आण व्यतिरिक्त ट्रेकर्सना काही त्रास झाला, काही नैसर्गिक आपत्ती आली तर लोकांना रेस्क्यू करण्याचा हेलिकॉप्टर हा एकचं मार्ग आहे संपूर्ण ट्रेक भर असंख्य हेलिकॉप्टर आकाशातून जाताना, लॅन्ड होताना दिसत असतात. तो एक संकेत हा देखील देतो की, “काहीतरी विपरीत घडलयं” संपूर्ण ट्रेक भर असंख्य हेलिकॉप्टर आकाशातून जाताना, लॅन्ड होताना दिसत असतात. तो एक संकेत हा देखील देतो की, “काहीतरी विपरीत घडलयं” थोडसं टेन्शन येतं, धडकी भरते....समीटच्या इतकं जवळ आलोय आता काही विपरीत घडायला नको हा विचार सतत मनात असतो थोडसं टेन्शन येतं, धडकी भरते....समीटच्या इतकं जवळ आलोय आता काही विपरीत घडायला नको हा विचार सतत मनात असतो\nवर्षाला थोडा त्रास होत होता म्हणून मी, ती आणि रोहिणी मॅडमने दुसऱ्या दिवशी ईबीसी करायचं ठरवलं बाकी सर्वजण जेवण करून ईबीसी साठी निघाले.\nआमच्या ग्रुपमध्ये फारसा कोणाला काही त्रास झाला नाही. थोडयाप्रमाणात डोके दुखणं, उलटी, मळम���, अपसेट पोट इतकचं.\nसंध्याकाळी हे लोक ईबीसी समीट करून आले. भयानक स्नो-फॉल, कडाक्याची थंडी, बर्फामुळे चालणं मुश्कील झालं होतं, हात-पाय बधीर झाले होते. प्रचंड गार वारा आणि थंडीमुळे फारकाळ तिथे थांबता आलं नाही.\nअखेर दुसरा दिवस उजाडला, २ मे २०१७. आम्ही तिघी, कामी आणि श्रींग शेर्पा सोबत सकाळी ५ वाजता ईबीसी साठी निघालो. वाटेवर सर्वत्र बर्फाचा सडा पडला होता. सकाळी सकाळी दोनचं रंग दिसत होते, निळे आकाश आणि पांढरी धरती थोडी खबरदारी घेत, बर्फावरून घसरणार नाही याची काळजी घेत मी चालत होते. चालताना स्वत:च्या मनाचा ठाव घेत होते. गोरकक्षेप वरून निघालंचं की ईबीसी कडे जाण्याचा फलक आहे, तो बघूनचं गलबलून आलं होतं. फक्त काही तास आणि “मा. एव्हरेस्ट” मला दर्शन देणार होता थोडी खबरदारी घेत, बर्फावरून घसरणार नाही याची काळजी घेत मी चालत होते. चालताना स्वत:च्या मनाचा ठाव घेत होते. गोरकक्षेप वरून निघालंचं की ईबीसी कडे जाण्याचा फलक आहे, तो बघूनचं गलबलून आलं होतं. फक्त काही तास आणि “मा. एव्हरेस्ट” मला दर्शन देणार होता हो, आतापर्यंत मी त्याच्या दर्शनासाठी निघालो होते आता त्याची जबाबदारी होती मला दर्शन द्यायची हो, आतापर्यंत मी त्याच्या दर्शनासाठी निघालो होते आता त्याची जबाबदारी होती मला दर्शन द्यायची भावनांवर नियंत्रण ठेऊन ध्येय गाठणं हे किती आव्हानात्मक काम आहे हे तेव्हा मला उमगलं भावनांवर नियंत्रण ठेऊन ध्येय गाठणं हे किती आव्हानात्मक काम आहे हे तेव्हा मला उमगलं गोरकक्षेप वरूनचा हा ट्रेक प्रवास एक नितांत सुंदर अनुभव होता. जिकडे बघावं तिकडे बर्फचं बर्फ गोरकक्षेप वरूनचा हा ट्रेक प्रवास एक नितांत सुंदर अनुभव होता. जिकडे बघावं तिकडे बर्फचं बर्फ आज देखील सूर्यदेवता आमच्यावर प्रसन्न होती. तिला नमन करून ट्रेक सुरु केला आज देखील सूर्यदेवता आमच्यावर प्रसन्न होती. तिला नमन करून ट्रेक सुरु केला म्हटलं तर सोपा आणि म्हटलं तर अवघड असा हा टप्पा आहे. काही पॅचेस खतरनाक आहेत. काही ठिकाणी बर्फ वितळल्याने पाणी पाणी झालं होतं. काही ठिकाणी पाणी आणि बर्फाचे अंश मिक्स होते. इथे मला Quechua FORCLAZ 500 शूज खूप उपयुक्त वाटले. त्यांना बर्फातही छान ग्रीप आहे\nह्या ट्रेक मार्गावर पहिल्या टप्प्यावर दिसते, एकीकडे खुंबू ग्लेशिअर, एकीकडे रंगीबेरंगी टेंट ठोकलेले, खाली बर्फच बर्फ आणि वाऱ्यावर फडकत असणारे असंख्य प्रेइंग प्लाग्स सभोवताली दिसणारे असंख्य पिक्स आणि त्यात दिमाखात खडे मा. एव्हरेस्ट शिखर\nकामी शेर्पाने एव्हरेस्ट शिखर दाखवले आणि आनंदाला पारावार राहिलाचं नाही. ढग विरहीत सुस्पष्ट मा. एव्हरेस्ट पहिली रिअॅक्शन त्याला वंदन करणं हिचं होती\nवंदन करताना घसा कंठ दाटून आला होता, डोळ्यात आनंदाश्रु जमा झाले, आनंद व्यक्त करण्यासाठी शब्द फुटेना, आजूबाजूला इतके सारे ट्रेकर्स आहेत ह्याच भान देखील राहिलं नाही. काही मिनिट निस्तब्ध होते त्या काही क्षणात “एव्हरेस्ट दर्शनाची मनीषा” हा साहसपट डोळ्यासमोरून तरळून गेला त्या काही क्षणात “एव्हरेस्ट दर्शनाची मनीषा” हा साहसपट डोळ्यासमोरून तरळून गेला खरंतर ही इच्छा किती तीव्र होती ह्याची उमग त्याचं दर्शन झाल्यावर झाली\nकाही क्षण गेल्यावर सूर्य शिखरावर तळपला आणि मग शिखर सुस्पष्ट दिसेना. त्यानंतर भानावर आल्यासारखं झालं. अचानक कल्पना सुचली व्हिडीओ काढण्याची. मोबाईल काढला पण प्रचंड थंडीने तो हातातही धरवेना. हात थरथर कापत होते. श्रींग तर थोडावेळ थांबू पण देईना “चलो, बहोत थंडी” म्हणत चक्क पुढे चालायलाही लागला होता मी मोबाईल कामीजीं कडे दिला. त्यांना व्हिडीओ मध्ये मला काय हवयं ते समजावून सांगितलं. पहिला जो शॉट घेतला त्यात मी इतकी भारावून गेले होते आणि इतकी भावनाप्रधान झाले होते की शब्द क्लीअर आलेच नाहीत. भावना कंट्रोल केल्या आणि मग व्हिडीओ शूट केला. ह्या भावना समर्पित होत्या माझ्या त्या ट्रेकिंग सहकाऱ्यांसाठी ज्यांच्यामुळे मी हे साहस करण्याचं धाडस केलं, ज्यांनी मला पावलोपावली सोबत दिली, प्रोत्साहन दिलं, ट्रेकिंगचे धडे दिले आणि सरावातही मोलाची साथ केली मी मोबाईल कामीजीं कडे दिला. त्यांना व्हिडीओ मध्ये मला काय हवयं ते समजावून सांगितलं. पहिला जो शॉट घेतला त्यात मी इतकी भारावून गेले होते आणि इतकी भावनाप्रधान झाले होते की शब्द क्लीअर आलेच नाहीत. भावना कंट्रोल केल्या आणि मग व्हिडीओ शूट केला. ह्या भावना समर्पित होत्या माझ्या त्या ट्रेकिंग सहकाऱ्यांसाठी ज्यांच्यामुळे मी हे साहस करण्याचं धाडस केलं, ज्यांनी मला पावलोपावली सोबत दिली, प्रोत्साहन दिलं, ट्रेकिंगचे धडे दिले आणि सरावातही मोलाची साथ केली मा. एव्हरेस्ट ने दर्शन कदाचित म्हणूनचं दिलं की माझ्या येण्यात माझे हे सगळे सहकारी सा���ावले होते\nअसं वाटलं, मा. एव्हरेस्टने दर्शन देऊन “शिवप्रतिमेचाही” मान राखला आणि सह्याद्री ट्रेकिंगच्या ह्या “छत्रपतीला” वंदना केली\nथोडा वेळचं इथ आम्ही होतो पण तो एक अलौकिक अनुभव होता अभिलाषापूर्तीचा अनमोल क्षण होता अभिलाषापूर्तीचा अनमोल क्षण होता जवळ जवळ अडीच वर्ष मनात बाळगलेली आशा आज पूर्ण झाली होती जवळ जवळ अडीच वर्ष मनात बाळगलेली आशा आज पूर्ण झाली होती आनंद व्यक्त करण्यासाठी मा. एव्हरेस्ट साठी आम्ही एक गाणं देखील निवडलं होतं, “बडे अच्छे लगते है, ये धरती, ये नदियाँ, ये रैना और तुम आनंद व्यक्त करण्यासाठी मा. एव्हरेस्ट साठी आम्ही एक गाणं देखील निवडलं होतं, “बडे अच्छे लगते है, ये धरती, ये नदियाँ, ये रैना और तुम” या गाण्यातून ह्या शिखरावर अभिवादन करून आम्ही पुढे निघालो\nईबीसी समीटवर आमच्या गाईडने फार काळ थांबू दिल नाही. कारण कडाक्याची थंडी आणि काही त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. लुप्त झालेला मा. एव्हरेस्ट, ट्रेकर्स मधील उत्साह आणि समीटचा जोश बघण्यासारखा होता\nसमीट वरून आल्यावर पहिल्यांदा वाय-फाय घेतलं साधारण ४०० रु तासाला. आपल्या एक रुपायची किंमत तिथे १.६. दरवेळी तो भागाकार करायचा आणि पैसे द्यायचे. दर नेट आल्यावर घरच्या आणि एस.जी. ट्रेकर्सच्या ग्रुपवर समीटचे फोटो आणि व्हिडीओ टाकला लगेचच अभिनंदनाचा वर्षाव सुरु\nनिघताना मनात विचार होता, मा. एव्हरेस्ट उंचीच्या दृष्टीने (८८४८ मी) भव्यदिव्य आहेच पण त्याची भव्यता ही की त्याने आज मला दर्शन दिलं त्याच्या सोबत मलाही भव्यदिव्य बनवलं त्याच्या सोबत मलाही भव्यदिव्य बनवलं मा. एव्हरेस्ट दर्शनाने तृप्त होऊन मी निघाले होते खरी पण ती भव्यदिव्यता जपणं, प्रसंगी वृधिंगत करून त्या उत्तुंग शिखराची शान कायम राखण्याची मोठी जबाबदारीही सोबत घेऊन निघाले होते\nआमचा आता ट्रेक असा होता की ईबीसी-गोरकक्षेप-फेरीचे (५३६४ मी ते ४२८० मी) हा जवळजवळ २५ किमी चा ट्रेक होता (जवळ जवळ ११-१२ तास चालणे). जाताना बऱ्यापैकी उतार होता पण हा ट्रेकने खूप थकवलं हा जवळजवळ २५ किमी चा ट्रेक होता (जवळ जवळ ११-१२ तास चालणे). जाताना बऱ्यापैकी उतार होता पण हा ट्रेकने खूप थकवलं त्यात काय झालं उतार असल्याने बूट घासत होते आणि पायाची बोटे आणि तळपाय हुळंहुळे झाले होते. बघितलं तर तळपायाला फोड आलेला. सुदैवाने त्याचा त्रास झाला नाह��. दुसऱ्या दिवशी मी एकावर एक असे दोन सॉक्स पायात चढवले जेणेकरून बूट त्वचेला घासू नये\nफेरीचेला पोहोचायला संध्याकाळचे सात वाजले. शेवटी शेवटी अजिबात त्राण उरले नव्हते. सगळ्यांना वाटलं की त्या दिवशी गोरकक्षेपला स्टे हवा होता. असो. फेरीचेला गावात प्रवेश केला आणि ह्या गावचं वेगळेपण जाणवलं. प्रत्येक घर/हॉटेलला छताला चिमणी होती आणि त्यातून गरम वाफा/धूर बाहेर येत होता. यामुळे गावात शिरल्या शिरल्या एकदम उबदार फिल झालं. इथेही हॉटेल गावाच्या डेड एन्डला. बापरे, तोपर्यंत तग धरणं कमालीचं त्रासाचं झालं सगळेचं इतके थकले होते की झोपी जाणं सर्वांनी पसंद केलं\nफेरीचे ते नामचे (३४४० मी) हा ट्रेक केला. खतरनाक चढ आणि तेवढाच खतरनाक उतार. त्यात पाऊस पडायला लागला. नामचे च्या दोन तास आधी पूर्ण अंधार पडला आणि मुसळधार पाऊसात भिजलो. आम्हा सर्वांनाच कळेना की काल आणि आज आम्हाला एवढा ट्रेक का करायला लावला सर्वांचीच थोडी चिडचिड झाली. आमच्या शेर्पा-गाईड लोकांना त्यांच्या घरी जायची घाई आहे का अशी शंका सर्वांनाच आली\nआम्ही आता लो-अल्टीट्युडला येत होतो. सर्वांनाच खूप इच्छा होत होती की आता वेगळं आणि चटपटीत काहीतरी खावं. कोणालाही भात-वरण खायचं नव्हतं. आमच्या गाईडने अजूनही फार मोठ्या प्रमाणात ते खाण्याची परवानगी दिली नव्हती म्हणून फक्त चटण्या बाहेर आल्या\nदुसऱ्या दिवशी मान्जो (२८५० मी) पर्यंतचं अंतर ३-४ तासात पार केलं. लवकर पोहोचल्याने आराम मिळाला आणि इथे मात्र आणलेला सगळा खाऊ बाहेर काढला. कोल्हापूरचं भडंग, खारातली हिरवी मिरची, शेंगदाणे-कारळाची चटणी, गुजराथी फरसाण, फुटाणे, खारे शेंगदाणे इ. सर्वांनी ताव मारला मनसोक्त\nआता परतीच्या टप्प्यावर पोहोचत होतो. आज मान्जो ते लुक्ला (२८०४ मी) अंतर कापणार होतो. हा प्रवास मान्जो (२८५०मी) पासून फाकडिंग (२६२३ मी)आणि लुक्ला (२८०४ मी) असा होता. तीव्र उतार आणि तीव्र चढ असा हा प्रवास होता. मधे मधे दगडी पायऱ्या होत्या आणि अंतर जवळ जवळ १० किमी होतं. ट्रेकचा आजचा १२ वा दिवस होता. १२ दिवस सरासरी ८-१० किमी आणि ६-७ तास आम्ही रोज चालत होतो. शरीर थोडं थकल्यासारखं वाटतं होतं. पाठीवर ओझं घेऊन खांदे आणि मान किंचित दुखायला लागली होती.\nचालतं राहिलं तरी ट्रेक काही संपत नव्हता. एक वळण गेलं की दुसरं वळण आहेच, एक चढ गेला की दुसरा आहेचं....बापरे...एक होतं चढ भयानक होता, पायऱ्या खूप होत्या पण त्या चढाई आणि पायऱ्यात एक समान अंतर होतं त्यामुळे शरीराची (विशेषत पायांची) हालचाल एका अंशात (फार तर फार शून्य ते ५० अंशापर्यंत) होती. सह्याद्रीमधले ट्रेक हे ओबडधोबड आहेत आणि आडवे-तिडवे पसरलेले खडक, पायवाट, दगडी पायऱ्या, कडे-कपारी, डोंगर, दऱ्या, घळई, शिड्या, रॉक पॅचेस, जंगल, नद्या-झरे, धरण अशा कित्येक गोष्टींनी व्यापलेले आहेत. इथे शरीराची विशेषत: पायाची हालचाल एका ठराविक कोनातून होतं नाही. माझ्याबाबतीत तर ती शून्य अंशापासून १३० अंशापर्यंत होत असते आणि ते करण्यासाठी शरीर जे स्ट्रेचं करावं लागतं ते जास्त आव्हानात्मक होतं सह्याद्रीच्या हवामानाशी समायोजन झाले असल्याने ते हवामान हे आव्हान वाटतं नाही सह्याद्रीच्या हवामानाशी समायोजन झाले असल्याने ते हवामान हे आव्हान वाटतं नाही\nमान्जो-लुक्ला ट्रेक करताना सर्वांनाच हे फिलिंग होतं की आपण हे असले खतरनाक चढ चढून कसं गेलो काही चढ तर आठवतही नव्हते. “आपण इतका चढ चढून गेलो” हा आश्चर्यकारक विचार, ही भावना खूप सुखावणारी आणि अभिमानास्पद होती\nफाकडिंग ते लुक्ला ९०% चढ आहे आणि तो ही पायऱ्यांचा बापरे..नको नको झालं होतं अगदी बापरे..नको नको झालं होतं अगदी लुक्लाला पोहोचले आणि सर्वांनी टाळ्या वाजवल्या लुक्लाला पोहोचले आणि सर्वांनी टाळ्या वाजवल्या वर्षाने गुलाबपुष्प देऊन स्वागत केलं\nतो क्षण असीम आनंदाचा होता. १२ दिवसापूर्वी सुरु केलेल्या ट्रेक ने आज अंतिम टप्पा गाठला होता एक एक पाऊल टाकत एकदम संथ गतीने ट्रेक पूर्ण केला असला तरी तो आरोग्यत्रासरहित झाला हे महत्वाचं होतं एक एक पाऊल टाकत एकदम संथ गतीने ट्रेक पूर्ण केला असला तरी तो आरोग्यत्रासरहित झाला हे महत्वाचं होतं हा ट्रेक पूर्ण होणं हा “सह्याद्री ट्रेकिंग” चा विजय होता हा ट्रेक पूर्ण होणं हा “सह्याद्री ट्रेकिंग” चा विजय होता (त्याशिवाय दुसरं मी काही केलंच नव्हतं ना)\nलुक्ला वरून काठमांडूला दुसऱ्या दिवशी (६ मे २०१७) फ्लाईट होती पण हवामान बदललं आणि संपूर्ण ट्रेक मधे साथ देणाऱ्या सूर्यदेवतेने यावेळी पर्जन्यदेवतेला पुढे केलं फ्लाईटस रद्द झाल्या. एक पर्याय समोर आला की प्रायव्हेट हेलिकॉप्टरने एका ठिकाणा पर्यन्त जाऊन पुढे काठमांडूपर्यन्त जीपने आठ तासांचा प्रवास फ्लाईटस रद्द झाल्या. एक पर्याय समोर आला की प्रायव्ह��ट हेलिकॉप्टरने एका ठिकाणा पर्यन्त जाऊन पुढे काठमांडूपर्यन्त जीपने आठ तासांचा प्रवास हेलिकॉप्टरवाले १००-१५० डॉलर मागू लागले. हो-नाही निर्णय घेता आणि फ्लाईटस टेक ऑफ वाट पाहीपर्यंत वेळ निघून गेली आणि लुक्लाला मुक्काम करावा लागला\nदुसऱ्या दिवशी सकाळी ८ च्या दरम्यान फ्लाईट मिळाली आणि सर्वांनीच निश्वास सोडला. आजही फ्लाईट नसती मिळाली तर आधीचा पर्याय वापरावा लागला असता कारण पुण्याची फ्लाईट ८ तारखेला होती इकडे यायचं म्हणजे हा बफर टाईम हातात हवाचं\nकाठमांडू मधे सोमवारी सकाळी पशुपतीनाथाचं दर्शन घेतलं.\nपुण्यातल्या पर्वती, महालक्ष्मी, तळ्यातला गणपती आणि चतुश्रुंगी दर्शनापासून सुरु झालेला हा ट्रेक प्रवास पशुपतीनाथाच्या दर्शनाने सफळ संपूर्ण झाला असे वाटले\nदुपारी एका सरदारजींच्या हॉटेलमधे जेवलो. सर्व पंजाबी डिशेश मज्जा..मनसोक्त पेटपूजा\n७ तारखेला ट्रेकपूर्तीच्या आनंदाप्रित्यर्थ “पीक प्रमोशन” संस्थेने आमच्यासाठी डिनर अरेंज केलं होतं. एका हॉटेलमधे डोसा, उतप्पा, पाणी-पुरी, इडली-सांबर, पाव-भाजी, पराठा, गुलाबजाम असे सर्व पदार्थ आम्हाला मिळाले आणि आम्ही सर्वजण तृप्त झालो\nआम्हाला अशा प्रकारचं ट्रेक रजिस्ट्रेशन कार्ड देखील मिळालं.\n८ तारखेला काठमांडू –दिल्ली- पुणे अशी फ्लाईट होती. मी तन्मोय आणि चित्रांश दिल्ली पर्यंत एकाच फ्लाईट मध्ये होतो. नंतर मी आणि तन्मोय पुण्यासाठी निघालो, रात्री ११ च्या दरम्यान पुण्यात पोहोचलो आणि एव्हरेस्ट बेस कॅम्प समीटची सांगता झाली\nईबीसी ट्रेक: एक अनुभवात्मक विश्लेषण: २४ एप्रिल ते ५ मे असा हा १२ दिवसांचा आणि एकूण १४० ते १५० किमी. ट्रेक समीट प्रवास राहून राहून मनात येतयं “मी कसा काय ट्रेक समीट करू शकले राहून राहून मनात येतयं “मी कसा काय ट्रेक समीट करू शकले\nकाही मुख्य गोष्टी मी केल्या नव्हत्या,\n· ट्रेनिंग प्रोग्राम पहिला तर त्यातल्या ९०% गोष्टी मी केल्या नव्हत्या.\n· मला हिमालयीन ट्रेकिंगचा अनुभव नव्हता.\n· ट्रेकिंगच्या आधी १०-१५ दिवस विश्रांती इ. सारखे नियम मी पाळू शकले नव्हते.\nकाही मुख्य गोष्टी मी केल्या होत्या,\n· दर शनिवार/रविवार सहयाद्री ट्रेकिंग\n· आठवड्यातून दोन दिवस पर्वती चढणे-उतरणे\n· ट्रेकिंग नसेल तेव्हा सिंहगड चढणे-उतरणे\nएव्हरेस्टर भूषण हर्षे ने मला सरावामधे सिंहगड, पर्वती, ट्रेकिंग ह्या गोष्टी सांगितल्या होत्या पण त्याचा कल ह्याकडे होता की ईबीसी ट्रेक आधी २-३ महिने हा सराव केला तरी पुरेसा होतो तो ते तसं का म्हणतं होता हे मी आता समजू शकते. (अर्थात ट्रेनिंग प्रोगाम मधे लिहिलेल्या गोष्टी तुम्ही करू शकला तर फायदाच होईल. त्या सर्व गोष्टींचा एव्हरेस्ट एकस्पिडीशन ला अधिकाधिक फायदा होत असावा असा विचार माझ्या मनात आला).\nतरीही प्रश्न राहतो की मी जो सराव केला त्या सरावावर आधारित मी ट्रेक का पूर्ण करू शकले.\nपण माझ्या अनुभवावरून मला जे वाटते ते असे आहे की,\n· स्टॅमीना बिल्डींग आणि एन्ड्युरन्स प्रक्टिस साठीचे व्यायाम/सराव मस्ट आहेत.\n· ट्रेक दरम्यान चालण्याची आणि श्वासाची गती एक असावी.\n· सर्वात महत्वाचं मला हे वाटतं की स्वत:ला ओळखणं महत्वाचं आहे, स्वत:च्या शरीरप्रकृतीला ओळखणं महत्वाचं आहे. त्यानुसार तुम्ही जर उपाय योजले किंवा काळजी घेतली तर त्याचा फायदा नक्कीच होऊ शकेल.\nमला स्वत:ला काहीही त्रास झाला नाही. माझा गुडघा देखील दुखला नाही का ह्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न मी भरपूर केला पण उत्तर सापडले नाही. कदाचित एकाच अंशात होणारी शरीराची (विशेषत) पायांची हालचाल, पायऱ्या चढण्याचा व्यायाम हे त्यामागे कारण असावं. त्याकाळात माझ्याकडून कॅल्शीयमच्या गोळ्या खाल्ल्या गेल्या नाहीत त्याचा तर काही संबंध नसावा हा विचार देखील आहे. चिकनगुनिया झालेला, इतकी थंडी असे असूनही काही त्रास झाला नाही ही गोष्ट जितकी आनंददायी आहे तितकीच विचार करायला लावणारी\nआमच्या ग्रुपमध्ये एका मुलीला त्रास झाला आणि तिचा ट्रेक पूर्ण होऊ शकला नाही. तिला त्रास का झाला आणि आम्हाला त्रास का झाला नाही ह्याच ठोक, ठाम उत्तर नाही, कदाचित ते कोणीही सांगू शकत नाही.\nतिला लुक्लाला पाठवण्यासाठी जी हालचाल झाली ती वाखाणण्याजोगी आहे. आमचा ट्रेक गाईड फुलाजी, वर्षा यांनी फोनाफोनी करून काही मिनिटात हेलिकॉप्टर अरेंज केलं. पुण्यात भूषण ह्या गोष्टी अरेंज करण्यासाठी किती तत्पर होता हे यावेळी लक्षात आले\nहाय अल्टीट्युड, डायमॉक्स आणि त्याचे दुष्परिणाम, हिमालयीन ट्रेक चा अभाव सारख्या गोष्टींचा बाऊ करून ह्या ट्रेकचा विचार न करणं मला वाटतं योग्य नाही.\nअडीच वर्ष ट्रेक केल्यानंतर आता फक्त एकच विचार केला होता, “मला ईबीसी ट्रेक करायचा आहे आणि तो आत्ताचं” त्यासाठी माझ्या हातात असणाऱ्या ग���ष्टी मी केल्या, जसे, पैशाची बचत (ट्रेकिंग सुरु केल्यापासून मी पैशाच्या बचतीकडे काटेकोरपणे लक्ष दिलं), सुट्ट्यांचा योग्य वापर, एन्ड्युरन्स सराव, आरोग्याकडे विशेष लक्ष (मेनापॉझल वय लक्षात घेऊन तर खूप काळजी घ्यावी लागते, जसे सकस आणि संतुलित आहार, पुरेशी झोप, आनंददायी गोष्टी करणं, भावनांवर नियंत्रण इ.)इ.\nईबीसी ट्रेक, एका दृष्टीने पाहता, मला तसा मोनोटोनस वाटला, मधूनचं तो बोअरिंग पण वाटला. दुसऱ्या दृष्टीने विचार केला आणि मा. एव्हरेस्ट डोळ्यासमोर आणला तेव्हा तो एक आव्हान वाटला मा. एव्हरेस्ट ने तुम्हाला आणि तुमच्या शरीराला दिलेलं आव्हान मा. एव्हरेस्ट ने तुम्हाला आणि तुमच्या शरीराला दिलेलं आव्हान स्वत:कडे खेचून घेण्याची काय प्रचंड ताकद ह्या पर्वतामध्ये आहे स्वत:कडे खेचून घेण्याची काय प्रचंड ताकद ह्या पर्वतामध्ये आहे निसर्ग आणि माणूस यांची केवढी मोठी ही चढाओढ\nखरं पाहता हा ट्रेक नॉन-टेक्निकल असला तरी टफ आहे पण निश्चितचं अचीव्हेबल आहे म्हणूनचं मला वाटतं “स्वत:ला एक संधी देणं” (उचित नियोजन करून योग्य वेळेची वाट पाहणं) हाच “सह्याद्री ट्रेकर्स” च्या मनातील या “पंढरीला” जाण्याचा मूलमंत्र आहे\nफोटो आभार: ईबीसी ट्रेक टीम\nदिनांक ६ जुलै २०१७ रोजी ह्या ब्लॉगचे ब्लॉगरवर प्रकाशन श्री. उमेश झिरपे सरांच्या हस्ते झाले. याप्रसंगी मा. उष:प्रभा पागे मॅडम आणि श्री. आनंद पाळंदे सर यांचे आशीर्वाद मला लाभले\nईबीसी ट्रेक संदर्भात काही महत्वपूर्ण बाबी:\nईबीसी ट्रेकला यायचं तर तो ठरलेल्या शेडूयुलप्रमाणे होईल असं नाही ह्याची मानसिक तयारी करून यायला हवी आणि काहीई दिवसांची मार्जिन ठेऊन प्लॅनिंग करून यायला हवं हे मनात पक्क करा.\nट्रेकसाठी आवश्यक गोष्टी: आम्हाला पूर्तता करण्यामध्ये आवश्यक गोष्टी होत्या,\n· फोटो आयडी प्रुफ: पासपोर्ट किंवा इलेक्शन कार्ड\n· पासपोर्ट साईज फोटोग्राफ्स\n· रु ५०,००० पर्यन्त रक्कम तुम्ही काठमांडूला नेऊ शकता.\n· तिथे वेगळे मोबाईल रीचार्ज सिम कार्ड घ्यावे लागते.(ह्याला रेंज नाही असं लक्षात आलं. त्यामुळे सिम कार्ड न घेता ज्या त्या ठिकाणी वाय-फाय चार्जिंग कार्ड घेणं उत्तम)\n· मोबाईल /कॅमेरा चार्जिंग (२०० नेपाळी रु), वायफाय चे वेगळे चार्जेस (३००-४०० नेपाळी रु) आहेत.\n· काठमांडू ते लुक्ला फ्लाईट: चेक इन १० किग्र आणि केबिन लगेज ५ किग्र\n· डाऊन जॅ��ेट, स्लीपिंग बॅग भाड्याने मिळते,चार्जेस रु १५०-२०० /दिवस\n· उत्तम दर्जाची बॅकपॅक\n· वुलन हातमोजे आणि सॉक्स\n· पूर्ण बाहीचे ड्राय फिट टी शर्ट आणि पॅन्ट\n· चांगली ग्रीप असणारे, वॉटर प्रुफ शूज\n· ट्रेकिंग पोल (१ किंवा २)\n· पाणी गरम राहण्यासाठी मोठा थर्मास\n· पाण्याच्या बाटल्या, वॉटर ब्लॅडर\n· ड्राय आणि वेट टिशू\n· हॅन्ड सॅनीटायझर/ हॅन्ड वॉश (हॅन्डी)\n· अॅन्टी फंगल पावडर हॅन्डी\n· हेड टॉर्च विथ सेल्स\n· सनस्क्रीन लोशन (एसपीएफ ३०-५०)\n· माऊथ वॉश (कोलगेट प्लाक्स/लिस्टरिन इ.)\n· कॅमेरा, चार्जर, सेल्स\n· पॉवर बॅन्क (फ्लाईट मधे ही केबिन बॅग मधे ठेवावी लागते. चेक-इन बॅग मधे अलाऊड नाही)\n· सॅनीटरी पॅड्स, पॅन्टी पायनर (स्त्रियांसाठी)\n· सर्व समान डफल बॅगेत राहिल, जी बॅग पोर्टर कॅरी करतील.\n· रोजच्या ट्रेकसाठी पाठीवर एक बॅकपॅक असेल, ज्यात ३-४ ली. पाणी, पोन्चो, फ्लीस जॅकेट, विंड चीटर, स्नॅक्स, कॅप, कॅमेरा असेल. (अन्य वस्तू, प्रत्येकाच्या आवश्यकतेनुसार)\n· गरम कपडे घालणे आणि भरपूर पाणी पिणे. शक्यतो गरम पाणी पिणे\n· मांसाहार, मसाले दार पदार्थ खाणे टाळणे\n· स्वत:च्या मनाने औषधे न घेणे\n· ट्रेक गाईड कडे फर्स्ट-एड कीट, ऑक्सिजन सिलेंडर असेल.\nहाच ट्रेक पुन्हा एकदा माझ्या ट्रेकिंग सहकाऱ्यांसोबत करण्याची इच्छा बाळगून\nआहे...माझी ही इच्छा नक्कीच पूर्ण होईल ह्याची मला खात्री आहे\nप्रतापगड-पारसोंड-रडतोंडी घाट मार्गे मुंबई पॉईन्ट, ...\nपहिला पायलट रेंज ट्रेक: सिंहगड ते पाबे खिंड, रविव...\nजुळादुर्ग निमगिरी, २ जुलै २०१७\nएव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेक (ईबीसी ट्रेक): २२ एप्रिल...\nएव्हरेस्ट बेस कॅम्प (ईबीसी) ट्रेक, भाग ३: पोस्ट-ई...\nएव्हरेस्ट बेस कॅम्प (ईबीसी) ट्रेक, २२ एप्रिल २०१७...\nश्रद्धा मेहता : ट्रेकिंग क्षेत्रातील एक \"झेनिथ\"\n“ एव्हरी संडे आय ट्रेक विथ धिस गर्ल”. सात वर्षाची एक मुलगी असं अभिमानाने सांगते. तिची आई विश्वासाने तिला पाठवते . ती बाबांसोबत ट्रेकल...\nनंदनकानन अर्थात व्हॅली ऑफ फ्लावर्स (इंद्राची बाग/फुलों की घाटी), बियॉन्ड वाइल्ड सोबत , ७ ते १५ ऑगस्ट २०१६\n“व्हॅली ऑफ फ्लावर्स” अर्थात “फुलों की घाटी” विथ बियाँड वाईल्ड: ७ ते १५ ऑगस्ट २०१६ “देवभूमी उत्तराखण्ड में आपका स्वागत हैं” देहर...\nएव्हरेस्ट बेस कॅम्प (ईबीसी) ट्रेक, २२ एप्रिल २०१७ ते ८ मे २०१७: भाग २: मा. एव्हरेस्ट दर्शन आणि ईबीसी ट्रेक समीट\nभाग १: एव्हरे���्ट बेस कॅम्प (ईबीसी) ट्रेक, २२ एप्रिल २०१७ ते ८ मे २०१७: भाग १: ईबीसी ट्रेक पूर्व सराव भाग१ ब्लॉग लिंक: http:...\nसह्याद्री ट्रेकर्स फौंडेशन सोबत रायरेश्वर किल्ला/पठार ट्रेक, २७ ऑगस्ट २०१७\nरविवार, २७ ऑगस्ट २०१७ रोजी “सह्याद्री ट्रेकर्स फौंडेशन” ह्या नामंकित आणि सलग ५०० रविवार ट्रेक करणाऱ्या संस्थेसोबत “रायरेश्वर पठार” हा ट्रे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://punesmartcity.in/mr/pune-smart-city-implement-zero-waste-project-abb-area/", "date_download": "2019-11-21T23:49:18Z", "digest": "sha1:HOZ47AAUSROAKIZUV7SQVJEKZR7FXWN2", "length": 16545, "nlines": 228, "source_domain": "punesmartcity.in", "title": "पुणे स्मार्ट सिटी राबवणार स्मार्ट शून्य कचरा (झिरो वेस्ट) प्रकल्प - पुणे स्मार्ट सिटी पोर्टल पुणे स्मार्ट सिटी राबवणार स्मार्ट शून्य कचरा (झिरो वेस्ट) प्रकल्प - पुणे स्मार्ट सिटी पोर्टल", "raw_content": "\nपुणे स्मार्ट सिटीमध्ये आपले स्वागत आहे\nटोल मुक्त: १८०० १०३० २२२\nस्मार्ट सिटी म्हणजे काय\nसंपूर्ण शहरातील उपक्रम (पॅन सिटी)\nप्रेस प्रकाशनपुणे स्मार्ट सिटी राबवणार स्मार्ट शून्य कचरा (झिरो वेस्ट) प्रकल्प\nपुणे स्मार्ट सिटी राबवणार स्मार्ट शून्य कचरा (झिरो वेस्ट) प्रकल्प\nपुणे स्मार्ट सिटी राबवणार स्मार्ट शून्य कचरा (झिरो वेस्ट) प्रकल्प\nपुणे: स्मार्ट सिटीच्या स्थानिक क्षेत्र विकासाअंतर्गत शंभर टक्के सेंद्रिय कचरा प्रक्रिया करण्याच्या दृष्टीने पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने स्मार्ट शून्य कचरा (झिरो वेस्ट) प्रकल्प राबविण्यात येणार आहे. स्त्रोताच्या ठिकाणीच 100% वर्गीकरण सुनिश्चित करणे व कचरा वाहतुकीवरील खर्च कमीत कमी करणे हे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. याकरिता 90 हजार कुटुंबांच्या डेटा संकलनाची प्रक्रिया सुरू आहे.\nऔंध, बाणेर, बालेवाडी, पाषाण, बोपोडी, सुतारवाडीच्या कार्यक्षेत्रात झोपडपट्टी रहिवासी, झोपडपट्टी नसलेली निवासी, व्यावसायिक, संस्थागत, निमशासकीय, शासकीय इत्यादी विविध प्रकारच्या जवळपास 90 हजार मालमत्ता आहेत. औंध वॉर्डच्या भागामध्ये दररोज सुमारे 110 टन कचरा निर्माण होतो. त्यापैकी 62.53 टन कचरा हा जैविक आहे. औंध प्रभागातील सुमारे 70 ते 90 टक्के कचऱ्याचे वर्गीकरण होते. या ओल्या कचर्‍याची वाहतूक करण्याचा वार्षिक खर्च अंदाजे 9 कोटी 70 लाख रुपये एवढा आहे. यासंदर्भात जागृती व प्रशिक्षणाच्या उद्देशाने अलीकडेच यशदा येथे सर्व संबंधितांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली.\nसीईओ डॉ. राजेंद्र जगताप म्हणाले, “पुणे स्मार्ट सिटीच्या भागातील निर्माण होणाऱ्या घनकचऱ्याची लँडफिल साइटकडे होणारी वाहतूक कमी करणे हा झिरो वेस्ट उपक्रमाच्या मागील दृष्टीकोन आहे. विकेंद्रित कंपोस्टिंग किंवा सेंद्रीय कचरा प्रक्रिया करणार्‍या युनिटच्या ठिकाणी कचर्‍यावर प्रक्रिया केली जावी आणि त्याद्वारे जागेवरच कचऱ्याचे रुपांतरण केले जावे. ज्याची संपूर्ण पुणे शहरात अंमलबजावणी करता येईल असे शून्य कचरा प्रकल्पाचे प्रत्यक्ष मॉडेल तयार करणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे.”\nकचर्‍याचे स्त्रोताच्या ठिकाणी 100% वर्गीकरण करणे हे कचऱ्याच्या समस्येवरील परिणामकारक उपाययोजना ठरू शकते. ओल्या कचर्‍यावर, सेंद्रिय कचर्‍यावर स्त्रोताच्या ठिकाणीच प्रक्रिया करणे आणि या प्रक्रियेत खर्चात झालेल्या बचतीचा उपयोग या परिसरात कचरा व्यवस्थापनाच्या मूलभूत सुविधा तयार करणे शक्य होईल. यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ मिळते व हरित रोजगारही निर्माण होतात. यामुळे लँडफिल साइटचे आयुष्य वाढते. माहिती शिक्षण व दळणवळणाच्या उद्देशाने 30 स्वच्छता मित्रांची नेमणूक केली जाईल. कचरा निर्माण करणाऱ्यांनाच स्त्रोताच्या ठिकाणी सेंद्रिय कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रोत्साहित करणे हे स्वच्छता मित्रांचे मुख्य उद्दीष्ट असेल. संपूर्ण प्रकल्पाबाबत घरोघरी जागरुकता आणि उत्तेजन देण्याचे महत्त्वपूर्ण काम ते करतील. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी स्वच्छ कोऑपरेटिव्ह आणि पर्यावरण शिक्षण केंद्राची (सेंटर फॉर एनव्हारन्मेंट एज्युकेशन) निवड केली गेली आहे.\nपहिला टप्पा : सर्वेक्षण आणि जीआयएस मॅपिंग\nदुसरा टप्पा : संपर्क आणि प्रकल्प शिक्षण, जागरूकता\nतिसरा टप्पा : क्षमता वाढवणे आणि योजनेची अंमलबजावणी\nचौथा टप्पा : देखरेख आणि हमी\nस्मार्ट सिटी पुरस्कारांच्या अंतिम फेरीत पुणे स्मार्ट सिटीचे सहा...\nइन्व्हेस्ट इंडिया- स्मार्ट सिटी मिशन तंत्रज्ञान कार्यशाळा यशस्वीरीत्या संपन्न\nस्मार्ट सिटी म्हणजे काय\nपुणे स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन लिमिटेड विषयी\nपुणे स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन लिमिटेड विषयी\nसंपूर्ण शहरातील उपक्रम (पॅन सिटी)\nस्मार्ट सिटी म्हणजे काय\nपुणे स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन लिमिटेड विषयी\nपुणे स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन लिमिटेड विषयी\nसंपूर्ण शहरातील उपक्रम (पॅन सिटी)\nपुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड\n“मंथन”, ए -3, पाषाण रोड ( बी. यु. भंडारी वोक्सवैगन शोरूम शेजारी), अभिमानश्री सोसायटी, पाषाण, पुणे – ४११००८.\nकॉपीराइट © २०१८. पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, सर्व हक्क आरक्षित.\nफॉन्टचा आकार रीसेट करा\nपुणे स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन लिमिटेड विषयी\nपरिसर आधारित विकास योजना\nसंपूर्ण शहरातील उपक्रम (पॅन सिटी इनिशिएटिव्हज्)\nस्मार्ट सिटी म्हणजे काय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.50languages.com/phrasebook/lesson/mr/bg/83/", "date_download": "2019-11-22T00:47:23Z", "digest": "sha1:NLEOC72JZHRD4ICOZJ6WJMVBIEC22YZD", "length": 16997, "nlines": 377, "source_domain": "www.50languages.com", "title": "भूतकाळ ३@bhūtakāḷa 3 - मराठी / बल्गेरीयन", "raw_content": "\n3 - परिचय, ओळख\n5 - देश आणि भाषा\n6 - वाचणे आणि लिहिणे\n7 - संख्या / आकडे\n9 - आठवड्याचे दिवस\n10 - काल – आज – उद्या\n15 - फळे आणि खाद्यपदार्थ\n16 - ऋतू आणि हवामान\n18 - घराची स्वच्छता\n20 - गप्पा १\n21 - गप्पा २\n22 - गप्पा ३\n23 - विदेशी भाषा शिकणे\n27 - हाटेलमध्ये – आगमन\n28 - हाटेलमध्ये – तक्रारी\n29 - उपाहारगृहात १\n30 - उपाहारगृहात २\n31 - उपाहारगृहात ३\n32 - उपाहारगृहात ४\n33 - रेल्वे स्टेशनवर\n36 - सार्वजनिक परिवहन\n39 - गाडी बिघडली तर\n40 - दिशा विचारणे\n41 - एखादा पत्ता शोधणे, मार्ग विचारणे\n42 - शहरातील फेरफटका\n44 - संध्याकाळी बाहेर जाणे\n47 - प्रवासाची तयारी\n48 - सुट्टीतील उपक्रम\n50 - जलतरण तलावात\n51 - रोजची कामे, खरेदी इत्यादी\n52 - डिपार्टमेंट स्टोअरमध्ये\n58 - शरीराचे अवयव\n61 - क्रमवाचक संख्या\n62 - प्रश्न विचारणे १\n63 - प्रश्न विचारणे २\n64 - नकारात्मक वाक्य १\n65 - नकारात्मक वाक्य २\n66 - संबंधवाचक सर्वनाम १\n67 - संबंधवाचक सर्वनाम २\n68 - मोठा – लहान\n69 - गरज असणे – इच्छा करणे\n70 - काही आवडणे\n71 - काही इच्छा करणे\n72 - एखादी गोष्ट अनिवार्यपणे करण्यास भाग पडणे\n73 - परवानगी असणे\n74 - विनंती करणे\n75 - कारण देणे १\n76 - कारण देणे २\n77 - कारण देणे ३\n78 - विशेषणे १\n79 - विशेषणे २\n80 - विशेषण ३\n81 - भूतकाळ १\n82 - भूतकाळ २\n83 - भूतकाळ ३\n84 - भूतकाळ ४\n85 - प्रश्न – भूतकाळ १\n86 - प्रश्न – भूतकाळ २\n87 - क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ १\n88 - क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ २\n89 - आज्ञार्थक १\n90 - आज्ञार्थक २\n91 - दुय्यम पोटवाक्य की १\n92 - दुय्यम पोटवाक्य की २\n93 - दुय्यम पोटवाक्य तर\n94 - उभयान्वयी अव्यय १\n95 - उभयान्वयी अव्यय २\n96 - उभयान्वयी अव्यय ३\n97 - उभयान्वयी अव्यय ४\n98 - उभयान्वयी अव्यय\n99 - षष्टी विभक्ती\n100 - क्रियाविशेषण अव्यय\nमराठी » बल्गेरीयन भूतकाळ ३\nमजकूर पाहाण्यासाठी क्लिक कराः\nमी संपूर्ण वेळ टेलिफोनवर बोलत होतो. / होते. Го----- п- т------- п--- ц----- в----.\nमी विचारले. Аз п----.\nमी नेहेमीच विचारत आलो. Аз п-------- п----.\nमी निवेदन केले. Аз р--------.\nमी पूर्ण कहाणी निवेदन केली. Аз р------- ц----- и------.\nशिकणे / अभ्यास करणे Уч-\nमी शिकले. / शिकलो. Аз у---.\nमी संपूर्ण संध्याकाळभर अभ्यास केला. Аз у--- ц--- в----.\nमी पूर्ण दिवस काम केले. Аз р------ ц-- д--.\nमी जेवलो. / जेवले. Аз я---.\n« 82 - भूतकाळ २\n83 - भूतकाळ ३\n84 - भूतकाळ ४ »\nMP3 (.झिप फाइल्स) डाउनलोड करा\nMP3 मराठी + बल्गेरीयन (81-90)\nMP3 मराठी + बल्गेरीयन (1-100)\nभाषेने नेहमी मानवजातीला आकर्षित केले आहे. म्हणून भाषाशास्त्राचा इतिहास खूप मोठा आहे. भाषाविज्ञान हे भाषेचा पद्धतशीर अभ्यास आहे. हजारो वर्षांपूर्वी लोकांनी भाषेचे अवलोकन केले होते. असे होत असताना विविध संस्कृतींनी विविध प्रणाल्या विकसित केल्या. परिणामी, भाषेच्या विविध वर्णनांचा उदय होतो. आजचे भाषाशास्त्र कशापेक्षा अधिक प्राचीन सिद्धांतावर आधारित आहे. विशेषतः ग्रीस मध्ये अनेक परंपरा स्थापित करण्यात आली. तथापि,भाषेबद्दल सर्वात जुने कार्य हे भारतातून आले आहे. हे व्याकरणकार साकतायणा यांनी 3,000 वर्षांपूर्वी लिहून ठेवले होते. प्राचीन काळामध्ये प्लाटो सारख्या तत्ववेत्त्यांनी स्वतःला भाषेमध्ये गुंतवून ठेवले होते. नंतर रोमन लेखकांनी त्यांची सिद्धांते पुढे विकसित केली. 8 व्या शतकात अरेबियन लोकांनी देखील त्यांची स्वतःची परंपरा विकसित केली.\nतरीही त्यांचे कार्य अरेबियन भाषेबाबत नेमके वर्णन दाखवते. आधुनिक काळात, माणसाला भाषा या कोठून आल्या आहेत याचे संशोधन करावयाचे आहे. विद्वान लोकांना भाषेच्या इतिहासामध्ये जास्त रस होता. 18 व्या शतकात लोक भाषेची तुलना एकमेकांबरोबर करू लागले. त्यांना भाषा कशी विकसित होते हे जाणून घ्यावयाचे होते. नंतर त्यांनी भाषा एक प्रणाली म्हणून त्यावर लक्ष एकाग्रित करू लागले. भाषा कशी कार्य करते हा केंद्रीय प्रश्न होता. आजही भाषाशास्त्रामध्ये अनेक विचारधारा प्रचलित आहेत. 1950 पासून अनेक विचारधारा विकसित झाल्या आहेत. यापैकी काही भाग हा विज्ञानामुळे प्रभावित झाला आहे. उदाहरणार्थ मनोभाषाविज्ञान किंवा अंतरसंस्कृती संभाषण. भाषाशास्त्राच्या नवीन विचारधारा या खूपच विशेषीकरणाकडे कलल्या आहेत. याचे एक उदाहरण म्हणजे स्त्रीवादी भाषाशास्त्र. भाषाशास्त्राचा इतिहास चालूच आहे. जो पर्यंत भाषा आहेत, तो पर्यंत मनुष्य त्याचे अवलोकन करीत राहील\nएक नवीन भाषा शिकण्यासाठी तुम्हाला ज्याची गरज आहे ते सर्वकाही\nहे पहा - येथे कोणताही धोका नाही आणि कोणताही करार नाही. सर्व 100 धडे मोफत मिळवा.\nAndroid यासाठी डाउनलोड करा\n50लँग्वेजेस सह तुम्ही 50पेक्षा जास्त भाषा तुमच्या देशी भाषेतून शिकू शकता जसे आफ्रिकन, अरेबिक, चीनी, डच, इंग्लिश, फ्रेंच, जर्मन, हिंदी, इटालियन, जपानी, पर्शियन, पोर्तुगीज, रशियन, स्पॅनिश किंवा टर्किश भाषा\nआम्हाला येथे फॉलो करा\nसर्व हक्क सुरक्षित परवाना तपासा\nसार्वजनिक शाळा आणि व्यक्तिगत अ-व्यावसायिक वापरासाठी मोफत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tech/learn-how-to-take-care-of-your-mobile-phones-in-summer-season-35393", "date_download": "2019-11-21T23:54:08Z", "digest": "sha1:2SOE6MOKCQIGV2K6JRFK5XZBCA6MATMQ", "length": 7026, "nlines": 108, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "उन्हाळ्यात 'अशी' घ्या मोबाईलची काळजी", "raw_content": "\nउन्हाळ्यात 'अशी' घ्या मोबाईलची काळजी\nउन्हाळ्यात 'अशी' घ्या मोबाईलची काळजी\nBy मुंबई लाइव्ह टीम\nउन्हाळ्याचा परिणाम जसा आपल्या शरीरावर होतो तसाच परिणाम मोबाईलवर देखील होतो. उन्हाळ्यात आपण ज्याप्रकारे शरीराची काळजी घेतो तशीच काळजी मोबाईलची घेणं आवश्यक आहे. शरीराचं तापमान वाढतं तसच स्मार्टफोनचं सुद्धा तापमान वाढतं. तापमान वाढल्याने मोबाईलचं आयुष्य कमी होण्याची शक्यता असते. असं होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे ते जाणून घेऊया.\n१) मोबाईलसाठी जाड कव्हर वापरू नये. जाड कव्हरमुळे मोबाईलमधली उष्णता बाहेर पडत नाही. एकावेळी दोन तीन अॅप्सचा वापर करताना कव्हर काढून ठेवा.\n२) मोबाईल जास्तवेळ चार्ज करू नका. यामुळे बॅटरीचं आयुष्य कमी होतं आणि त्याच बरोबर मोबाईलचं तापमान देखील वाढतं. जर चार्जिंग करताना मोबाईल गरम झाला तर चार्जिंग बंद करा.\n३) उन्हात फिरताना मोबाईलचा संपर्क उन्हाशी येणार नाही याची काळजी घ्या.\n४) प्रोसेसिंग पॉवर आणि ग्राफिक्सचा मोठ्या प्रमाणात वापर करणाऱ्या अॅप्सचा कमी वापर करा.\n५) इंटरनेट वापरताना किंवा फोनवर बोलताना मोबाईल गरम झाला तर त्याचा वापर लगेचच थांबवा. कव्हर काढून त्याला थंड होऊ द्या.\n६) रात्रभर मोबाईल चार्ज करू नका. काही स्मार्ट फोन्स बॅटरी पूर्ण चार्ज झाल्यावर चार्जिंग थांबवतात. नवीन मोबाईल घेताना अशा मोबाईल फोन्सची निवड करा.\nव्हॉट्स अॅपकडे तुमची कोणती खाजगी माहिती आहे\nहॉटेल, बाथरूम, चेंजिंग रुममधील छुपा कॅमेरे शोधण्यासाठी ९ जबरदस्त ट्रिक्स\nआता फेसबुकवरूनही करा पेमेंट\nव्हॉट्स अॅपच्या डार्क मोडसाठी करावी लागेल प्रतिक्षा\n'या' कारणामुळे फेसबुकचा लोगो १० वर्षांनी बदलला\nव्होडाफोन कंपनी भारतातील आपला व्यवसाय बंद करणार\nवन प्लस ७ टी मोबाईल आणि टीव्ही लाँच\nमोटोरोला कंपनीचा स्मार्ट टीव्ही लवकरच बाजारात\nपेटीएमची मेट्रो प्रवाशांकरिता 'मेट्रो रूट सर्च' सुविधा\nव्हॉट्सअॅपमध्ये इंस्टॉल होतय गुप्तचर सॉफ्टवेअर\nसर्वांची खबर ठेवणाऱ्या गुगलच्या या ट्रिक्स जाणून घ्या\nहरवलेला किंवा चोरलेला फोन शोधा या ट्रिक्स वापरून\nउन्हाळ्यात 'अशी' घ्या मोबाईलची काळजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/ex-soldier", "date_download": "2019-11-21T23:48:04Z", "digest": "sha1:RAWLLV2WLPWXEGI3A3BTKMUCDNSMNTMS", "length": 5659, "nlines": 100, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Ex. soldier Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nरात्री उशिरा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये 1 तास 10 मिनिटे बैठक, सत्तास्थापनेचा फॉर्म्युला निश्चित\n#Me Too : इंडियन आयडॉल शोमधून अनू मलिक यांची पुन्हा हकालपट्टी\nशरद पवारांच्या नेतृत्वातील सरकार पाच वर्षे टिकेल : रोहित पवार\nऔरंगाबाद : “या चिमण्यांनो परत फिरा रे” निवृत्त सैनिकांची चिमण्यांना साद\nमोदीजी पाकिस्तानात जाऊन हल्ला करण्याची मला परवानगी द्या – माजी सैनिक\nरात्री उशिरा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये 1 तास 10 मिनिटे बैठक, सत्तास्थापनेचा फॉर्म्युला निश्चित\n#Me Too : इंडियन आयडॉल शोमधून अनू मलिक यांची पुन्हा हकालपट्टी\nशरद पवारांच्या नेतृत्वातील सरकार पाच वर्षे टिकेल : रोहित पवार\n“शिवसेना ठरवेल तेच होईल, सत्तेचा जोकर शिवसेनेच्या हातात”\n ‘रंगबाज फिरसे,’ चा ट्रेलर लाँच\nरात्री उशिरा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये 1 तास 10 मिनिटे बैठक, सत्तास्थापनेचा फॉर्म्युला निश्चित\n#Me Too : इंडियन आयडॉल शोमधून अनू मलिक यांची पुन्हा हकालपट्टी\nशरद पवारांच्या नेतृत्वातील सरकार पाच वर्षे टिकेल : रोहित पवार\n“शिवसेना ठरवेल तेच होईल, सत्तेचा जोकर शिवसेनेच्या हातात”\nबैलाला ठार मारण्यासाठी वापरलेला जेसीबी जप्त, आता आरोपींचा शोध सुरु\nजेसीबीने बैलाची हत्या करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल, क्रूरतेचं कारण समोर\nदिवेघाटात वारकऱ्यांच्या दिंडीत जेसीबी घुसला, संत नामदेवांच्या वंशजासह दोघांचा मृत्यू\nजगताप-लांडगे टेन्शनमध्ये, शेवटच्या 10 मिनिटात पिंपरीत भाजपचा महापौरपदाचा अर्ज\nपुणे महापौर निवडणुकीत ट्विस्ट, महासेनाआघाडी रिंगणात, भाजपचाही उमेदवार जाहीर\nआमचं उद्दिष्ट सरकार आणणं किंवा कुठल्या व्यक्तीला मुख्यमंत्री करणं नाही : नितीन गडकरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.wikizeroo.org/index.php?q=aHR0cHM6Ly9tci53aWtpcGVkaWEub3JnL3dpa2kvJUUwJUE0JUI1JUUwJUE0JUJGJUUwJUE0JUI2JUUwJUE1JTg3JUUwJUE0JUI3OiVFMCVBNCU4NSVFMCVBNCVCMiVFMCVBNSU4MCVFMCVBNCU5NSVFMCVBNCVBMSVFMCVBNSU4MCVFMCVBNCVCMl8lRTAlQTQlQUMlRTAlQTQlQTYlRTAlQTQlQjI", "date_download": "2019-11-21T23:17:15Z", "digest": "sha1:NPIRFVQ5URZLBKXYQHVLPTBDRKOOIA6Y", "length": 24607, "nlines": 190, "source_domain": "www.wikizeroo.org", "title": "अलीकडील बदल - विकिपीडिया", "raw_content": "\nया विकिवरील सर्वात अलीकडील बदलांचा आढावा घ्या.\nमराठी विकिपीडियावर मर्यादीत प्रमाणात मराठी विश्वकोशातून माहिती आयात करण्यासाठी प्रकल्प\nआपल्या यथादृश्यसंपादक अडचणी विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/प्रतिसाद येथे नमूद कराव्यात.\nहे पान:या पानाबद्दल चर्चा–ह्या पानाचा उद्देश काय;इतर अलीकडील बदल आणि नियंत्रण पद्धती/हवे असलेले लेख,माहिती इत्यादी\nविकिवरील इतर अलीकडील बदल:\nविशेष लेखन – मुखपृष्ठ_सदर_लेख – व्यक्ती\nनामनिर्देशीत मुखपृष्ठसदर:संयुक्त महाराष्ट्र चळवळ *हैदराबाद*मराठा साम्राज्य*जागतिक तापमानवाढ*नेताजी सुभाषचंद्र बोस*दुसरे महायुद्ध\nउदयोन्मुख लेख: [[ ]] [[ ]]\nविकिपीडिया:प्रकल्प बावन्नकशी :चर्चा:बाळशास्त्री जांभेकर, चर्चा:अच्युतराव पटवर्धन\nनवेलेख हवे: वनौषधी*चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी*[[]]*[[]]*[[]]\nभाषांतर हवे:विकिपीडिया सुलभता पुढाकार*गणेशोत्सव*कवी कलश*बारा ऑलिंपियन दैवते*खगोलशास्त्रीय चिन्हे\n[मराठी शब्द सुचवा] : ग्लाइडस्लोप*veterinary doctor*Genesis*स्पर गिअर*भारतीय पाटबंधारे कमिशन\nइतर मराठी सहप्रकल्पांतील बदल:\nगस्त आणि पहारा – नवी पाने – नवीन सदस्यांचे योगदान – अंकपत्त्यांचे योगदान – मोबाईल संपादने - तपासायचे खूणेचे शब्द –संपादन गाळणी व्यवस्थापन- टोकाची_पाने – अप्रमाणलेखन – नित्यउत्पाती नियंत्रण – पानकाढा विनंत्या\nपरिचय/नेहमीचे प्रश्न – सांख्यिकी – सद्यघटना – चावडी –\nमराठी टंकनपद्धती कशी निवडावी याचे उदाहरण; या व्हिडिओ क्लिप मध्ये दाख��ले आहे; निवडताना तुम्ही मराठी आणि नंतर अक्षरांतरण पर्याय निवडा; अथवा इनस्क्रिप्ट साठी मराठी लिपी.:\nअलीकडील बदलांसाठी पर्याय मागील १ | ३ | ७ | १४ | ३० दिवसांतील ५० | १०० | २५० | ५०० बदल पाहा.\nप्रवेश केलेले सदस्य लपवा | अनामिक सदस्य लपवा | माझे बदल लपवा | सांगकामे(बॉट्स) दाखवा | छोटे बदल लपवा | दाखवा पान वर्गीकरण | दाखवा विकिडाटा\n०४:४७, २२ नोव्हेंबर २०१९ नंतर केले गेलेले बदल दाखवा.\nनामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा सहभागी नामविश्वे\n(नविन पानांची यादी हेही पाहा)\n$1 - छोटे बदल\nया पानाचा आकार इतक्या बाइटस् ने बदलला\nछो सदस्य:Charudatta Thorat‎ ०३:१९ -३४‎ ‎Spiritual Grand चर्चा योगदान‎ खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन दृश्य संपादन\nछो सदस्य:Charudatta Thorat‎ ०३:१८ -१,०१६‎ ‎Spiritual Grand चर्चा योगदान‎ खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन दृश्य संपादन\nसदस्य चर्चा:रवि जंगले‎ ००:२४ -१,३८०‎ ‎2409:4042:2108:f7d8:8cb3:1172:fee8:b537 चर्चा‎ या पानावरील सगळा मजकूर काढला खूणपताका: मिवि.-कोरे करणे\nन सदस्य चर्चा:रवि जंगले‎ ००:०८ +१,२६७‎ ‎2409:4042:2108:f7d8:8cb3:1172:fee8:b537 चर्चा‎ नवीन पान: नमस्कार,मी ई-पुस्तक प्रकाशक आहे. . ‘स्टोरीमिरर’ संस्थेत मराठी सं...\nनवीन सदस्यांची नोंद २३:५० एक सदस्यखाते शामसुंदर कृष्णा दास चर्चा योगदान तयार केले ‎ खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन\nनवीन सदस्यांची नोंद २२:२६ एक सदस्यखाते Narayan jangle चर्चा योगदान तयार केले ‎ खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन\nविकिपीडिया:प्रोजेक्ट टायगर लेखन स्पर्धा २०१९/सहभागी‎ २१:४५ +२२७‎ ‎2409:4042:230b:81a9:15d3:862f:e936:b474 चर्चा‎ →‎सहभागी सदस्य\nछो बीसीजी लस‎ २१:१६ -६‎ ‎Amarpaul s चर्चा योगदान‎ खूणपताका: दृश्य संपादन संदर्भ क्षेत्रात बदल.\nलावणी‎ २१:०७ +३५९‎ ‎2402:8100:3094:e5be:1:1:50ee:8abb चर्चा‎ खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन\nनवीन सदस्यांची नोंद २१:०४ एक सदस्यखाते Waghmare pandurang VIjaykumar चर्चा योगदान तयार केले ‎ खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन\nबारामती‎ २०:५२ +८६२‎ ‎Morer.adt चर्चा योगदान‎ →‎इतिहास खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अॅप संपादन Android app edit\nप्रकाश आंबेडकर‎ २०:४६ -८६‎ ‎CommonsDelinker चर्���ा योगदान‎ मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.\nमीराबाई आंबेडकर‎ २०:४० -३९‎ ‎CommonsDelinker चर्चा योगदान‎ मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.\nआंबेडकर कुटुंब‎ २०:४० -४०‎ ‎CommonsDelinker चर्चा योगदान‎ मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.\nश्रीकांत केशव ठाकरे‎ २०:२९ +९१७‎ ‎116.72.93.231 चर्चा‎ →‎= बाह्य दुवे खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन\nचिचोंडी शिराळ‎ २०:२१ +८७‎ ‎अभय नातू चर्चा योगदान‎ नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले\nवगळल्याची नोंद २०:१९ अभय नातू चर्चा योगदान वगळलेले पान Draft:Vijay Sainath Ataude ‎(धूळपाटी: अनावश्यक सराव पान: मजकूर होता: '#पुनर्निर्देशन विजय साईनाथ औताडे' (आणि फक्त 'Mangesh.trimurti' यांचे योगदान होते.))\nन राष्ट्रीय अपस्मार दिन‎ २०:१९ +१३९‎ ‎Amitpopatdhakane चर्चा योगदान‎ नवीन पान: राष्ट्रीय अपस्मार (Epilepsy) दिन नोव्हेंबर १७ मााला जातो. खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन दृश्य संपादन Advanced mobile edit\nन आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन‎ २०:१८ +१४९‎ ‎Amitpopatdhakane चर्चा योगदान‎ नवीन पान: आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन नोव्हेंबर १७ मानला जातो. खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन दृश्य संपादन Advanced mobile edit\nराणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील‎ २०:१८ +६१‎ ‎अभय नातू चर्चा योगदान‎ नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले\nराणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील‎ २०:१८ +५८‎ ‎अभय नातू चर्चा योगदान‎ नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले\nराणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील‎ २०:१७ +१००‎ ‎अभय नातू चर्चा योगदान‎ नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले\nन जागतिक अपरिपक्वता दिन‎ २०:१७ +१२८‎ ‎Amitpopatdhakane चर्चा योगदान‎ नवीन पान: जागतिक अपरिपक्वता दिन नोव्हेंबर १७ मानला जातो. खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन दृश्य संपादन Advanced mobile edit\nराणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील‎ २०:१७ +१००‎ ‎अभय नातू चर्चा योगदान‎ प्रस्तावना\nन जागतिक स्मृती दिन‎ २०:१६ +२४३‎ ‎Amitpopatdhakane चर्चा योगदान‎ नवीन पान: '''जागतिक स्मृती दिन''' रस्त्यावरील अपघातात सापडलेल्या पिडीतांसाठ... खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन दृश्य संपादन Advanced mobile edit\nचागई-१‎ २०:१५ +५०‎ ‎अभय नातू चर्चा योगदान‎ प्रस्तावना\nघाटशिरस‎ २०:१३ +७,३०९‎ ‎अभय नातू चर्चा योगद��न‎ इतरत्र सापडलेला मजकूर खूणपताका: संदर्भा विना भला मोठा मजकुर कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा.\nनोव्हेंबर १७‎ २०:११ +२७४‎ ‎Amitpopatdhakane चर्चा योगदान‎ खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन दृश्य संपादन Advanced mobile edit\nवृद्‍धेश्‍वर मंदिर घाटशिरस‎ २०:११ -७,०७४‎ ‎अभय नातू चर्चा योगदान‎ असलेला लेख खूणपताका: नवीन पुनर्निर्देशन\nवगळल्याची नोंद २०:०९ अभय नातू चर्चा योगदान वगळलेले पान भारतीय लिपि ‎(धूळपाटी: अनावश्यक सराव पान: मजकूर होता: 'भारतीय लिपि ह्या भारतीय उपमहाद्वीप व ब्राह्मी लिपिपासून उगम पावलेल्या लिपिंना म्हणू शकतो.' (आणि फक्त 'सावंत योगेश ९७' यांचे योगदान होते.))\nगोर्हे‎ २०:०९ +२६‎ ‎नरेश सावे चर्चा योगदान‎ खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit\nन जागतिक बालदिन‎ २०:०८ +११३‎ ‎Amitpopatdhakane चर्चा योगदान‎ नवीन पान: जागतिक बालदिन नोव्हेंबर २० ला मानला जातो. खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन दृश्य संपादन Advanced mobile edit\nनोव्हेंबर २०‎ २०:०७ +४५‎ ‎Amitpopatdhakane चर्चा योगदान‎ खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन दृश्य संपादन Advanced mobile edit\nन आंतरराष्ट्रीय पुरुष दिन‎ २०:०५ +१३४‎ ‎Amitpopatdhakane चर्चा योगदान‎ नवीन पान: आंतरराष्ट्रीय पुरुष दिन नोव्हेंबर १९ मानला जातो. खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन दृश्य संपादन Advanced mobile edit\nन जागतिक शौचालय दिन‎ २०:०४ +११६‎ ‎Amitpopatdhakane चर्चा योगदान‎ नवीन पान: जागतिक शौचालय दिन नोव्हेंबर १९ मानला जातो. खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन दृश्य संपादन Advanced mobile edit\nनोव्हेंबर १९‎ २०:०३ +१२७‎ ‎Amitpopatdhakane चर्चा योगदान‎ खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन दृश्य संपादन Advanced mobile edit\nन भारतातला निसर्गोपचार दिन‎ २०:०१ +१४४‎ ‎Amitpopatdhakane चर्चा योगदान‎ नवीन पान: भारतातला निसर्गोपचार दिन नोव्हेंबर १८ ला मानला जातो. खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन दृश्य संपादन Advanced mobile edit\nनोव्हेंबर १८‎ २०:०० +७६‎ ‎Amitpopatdhakane चर्चा योगदान‎ खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन दृश्य संपादन Advanced mobile edit\nसिंधुदुर्ग‎ १९:४४ -७‎ ‎2401:4900:1b8f:1d55:2:2:7ac8:fa0 चर्चा‎ खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन\nछो अहिल्याबाई होळकर‎ १९:४४ +७२‎ ‎Rahulwaware चर्चा योगदान‎ खूणपताका: दृश्य संपादन\nहरिलाल केनिया‎ १९:३१ +३१‎ ‎RajeshUnuppally चर्चा योगदान‎ →‎संदर्भ व नोंदी खूण���ताका: दृश्य संपादन अनावश्यक nowiki टॅग\nसदस्य:नितीन घाडगे‎ १९:२३ -४३,७८४‎ ‎नितीन घाडगे चर्चा योगदान‎ या पानावरील सगळा मजकूर काढला खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन मिवि.-कोरे करणे\nऔष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प‎ १९:१३ +२‎ ‎2405:204:302:4f39:500b:1d86:38ff:180c चर्चा‎ खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन दृश्य संपादन संदर्भ क्षेत्रात बदल.\nवेस्ट इंडीज क्रिकेट संघ अफगाणिस्तानविरुद्ध भारतामध्ये, २०१९-२०‎ १८:४७ +१,५०३‎ ‎Aditya tamhankar चर्चा योगदान‎ →‎५० षटकांचा सराव सामना\nपाकिस्तान क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१९-२०‎ १८:४० +१,५४६‎ ‎Aditya tamhankar चर्चा योगदान‎ →‎३रा सामना\nनवीन सदस्यांची नोंद १८:३९ एक सदस्यखाते Sejal hdhj चर्चा योगदान तयार केले ‎ खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन\nभारतीय महिला क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०१९-२०‎ १८:३५ +२४०‎ ‎Aditya tamhankar चर्चा योगदान‎\nभारतीय महिला क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०१९-२०‎ १८:३३ +१,३१८‎ ‎Aditya tamhankar चर्चा योगदान‎ →‎४था सामना\nहॅरी पॉटर‎ १८:०२ +५७९‎ ‎2401:4900:1903:2022:fcb9:2cff:fe6e:73b1 चर्चा‎ →‎चित्रपट: आशय जोडला खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/astro/daily-marathi-panchang/todays-panchang/articleshow/71998493.cms", "date_download": "2019-11-22T00:32:34Z", "digest": "sha1:VQUXWPSL42UEDAD6H7IECI4RACV6GQV5", "length": 10276, "nlines": 164, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "daily marathi panchang News: आजचे मराठी पंचांग: सोमवार, ११ नोव्हेंबर २०१९ - todays panchang | Maharashtra Times", "raw_content": "\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'WATCH LIVE TV\nआजचे मराठी पंचांग: सोमवार, ११ नोव्हेंबर २०१९\nआजचे मराठी पंचांग: सोमवार, ११ नोव्हेंबर २०१९\nभारतीय सौर २० कार्तिक शके १९४१, कार्तिक शुक्ल चतुर्दशी सायं. ६.०१ पर्यंत,\nचंद्रनक्षत्र : अश्विनी सायं. ७.१६ पर्यंत, चंद्रराशी : मेष, सूर्यनक्षत्र : विशाखा,\nसूर्योदय : सकाळी ६.४५, सूर्यास्त : सायं. ६.००,\nचंद्रोदय : सायं. ५.२५, चंद्रास्त : पहाटे ५.३१,\nपूर्ण भरती : सकाळी ११.०० पाण्याची उंची ३.९० मीटर, रात्री ११.४३ पाण्याची उंची ४.३० मीटर,\nपूर्ण ओहोटी : पहाटे ४.५४ पाण्याची उंची १.६१ मीटर, सायं. ५.०८ पाण्याची उंची ०.७६ मीटर.\nआजचे मराठी पंचांग: शनिवार, १��� नोव्हेंबर २०१९\nआजचे मराठी पंचांग: सोमवार, १८ नोव्हेंबर २०१९\nआजचे मराठी पंचांग: मंगळवार, १९ नोव्हेंबर २०१९\nआजचे मराठी पंचांग: रविवार, १७ नोव्हेंबर २०१९\nआजचे मराठी पंचांग: बुधवार, २० नोव्हेंबर २०१९\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\n'असा' झाला गायिका गीता माळी यांच्या कारला अपघ...\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nSPG सुरक्षा हटवण्याच्या निर्णयावर प्रियंका गांधींची 'ही' प्र...\n'अशी' आहे जीप कॉम्पास ट्रेलहॉक\nमी दलितविरोधी वक्तव्य केले नाही: बाबा रामदेव\nभाजपच्या नेतृत्वात झारखंड नक्षलवादी मुक्त झाला: शहा\nमथुरेत माकड सफारी सुरू करा; हेमामालिनी यांची उपरोधिक मागणी\n९३ टक्के भारतीयांना H4 अंतर्गत अमेरिकेत व्हिसा\nआजचे मराठी पंचांग: शुक्रवार, २२ नोव्हेंबर २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. २२ नोव्हेंबर २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. २१ नोव्हेंबर २०१९\n२१ नोव्हेंबर २०१९ चे वार्षिक राशीभविष्य\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nआजचे मराठी पंचांग: सोमवार, ११ नोव्हेंबर २०१९...\nआजचे मराठी पंचांग: रविवार, १० नोव्हेंबर २०१९...\nआजचे मराठी पंचांग: शनिवार, ९ नोव्हेंबर २०१९...\nआजचे मराठी पंचांग: शुक्रवार, ८ नोव्हेंबर २०१९...\nआजचे मराठी पंचांग: गुरुवार, ७ नोव्हेंबर २०१९...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%89%E0%A4%B2%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%A0", "date_download": "2019-11-22T00:10:04Z", "digest": "sha1:RO2GWWIJUT4KGQKXRMIPQ62JV5RDFS37", "length": 5162, "nlines": 95, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "माउलब्रॉनचा मठ - विकिपीडिया", "raw_content": "\nमाउलब्रॉनचा मठ हा जर्मनीतल्या माउलब्रॉन गावातील ख्रिश्चन साधूंचा मठ आहे. मध्ययुगीन उत्तर युरोपातील आज संंपूर्णावस्थेत अस्तित्वात असणारा एकमेव मठ अशी माउलब्रॉनच्या मठाची ख्याती आहे. या कारणाकरीता हा मठ युनेस्कोच्या जागती��� वारसा स्थानांच्या यादीत समाविष्ट आहे. या मठाची स्थापना ११४७ मध्ये झाली. १५५६ पासून मठात लहान मुलांची शाळा आहे. १५८६ ते १५८९ काळात तिथे योहानेस केप्लर हा खगोलशास्त्रज्ञ शिकला. याशिवाय हरमान हेसे आणि फ्रिडरिश ह्योल्डरलिन हे पुढे प्रसिध्दीस आलेले जर्मन कवीदेखील या शाळेत शिकले. मठात योहान ग्यॉर्ग फाउस्ट या सोळाव्या शतकातील रसायनशास्त्रज्ञाची प्रयोगशाळा आहे. गटेच्या फाउस्ट या काव्यातील पात्र योहान ग्यॉर्ग फाउस्टवर आधारीत आहे. माउलब्रॉनच्या मठातील मध्ययुगीन पाणी व्यवस्था लक्षणीय अाहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मे २०१६ रोजी २१:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ayushdarpanmarathiblog.wordpress.com/2016/01/", "date_download": "2019-11-22T00:40:21Z", "digest": "sha1:KIGCQIFPNNVBYCWDC27JDS4SWZYC27ST", "length": 13635, "nlines": 289, "source_domain": "ayushdarpanmarathiblog.wordpress.com", "title": "January 2016 – AyushDarpanMarathi", "raw_content": "\nहा ब्लॉग मराठी लोकांसाठी असून, याची निर्मिती तथा संपादन आयुष दर्पण या स्वास्थ पत्रिका द्वारे केले जाते . आमचा उद्देश सामाजिक माहिती पोहोचविने असून आम्ही त्या साठीच कार्यरत आहोत . www.ayushdarpan.org\nआयुर्वेदाने दुधाला सर्वोत्तम ‘टॉनिक’ मानले आहे. वृद्धावस्थेत तर गायीचे दूध आणि तूप नियमितपणे आहारात असावे असे आयुर्वेद आग्रहाने सांगतो. असे असले तरीही प्रत्येक गोष्टीला काही विधिनिषेध हा असतोच. दुधाचे लाभ पाहिल्यावर दूध कधी टाळावे ते पाहूया. १. पचायला जड असल्याने अपचन झालेले असल्यास वा शौचास पातळ होत असल्यास. २. ताप आलेला असताना; विशेषतः विषमज्वरात. ३.… Continue reading घरोघरी आयुर्वेद‬\nसुप्रजननासाठी गर्भिणी आहार अन्नात भवन्ति भूतानि | अन्नाद्वारे सर्व प्राणि मात्रांची निर्मिती व वाढ होते. अन्न हेच आपल्या अस्तित्वाचे मूळ आहे. शरीरातील प्रत्येक पेशी किंवा यंत्रणा आपल्या आहारातूनच निर्माण होत असते. म्हणूनच स्वास्थ्याच्या दृष्टीने आहाराला आहाराला विशेष महत्व आहे. स्त्रीशरीरात गर्भाचे रोपण व पोषण होत असतांना देखील हाच नियम लागू होतो. म्हणूनच… Continue reading सुप्रजननासाठी गर्भिणी आहार\nसुहागरात’ला गरम दुधाचा पेला दाखवणं हे तसं हिंदी चित्रपटसृष्टीने प्रसिद्ध केलेलं समीकरण. मात्र; त्यामागे प्रथा-परंपरा यांचा आधार आहेच. दुधाला केवळ एखाद्या ‘ग्रंथीचा स्राव’ या स्वरूपात न पाहता; शरीरातील सातही धातूंच्या उत्तम अंशातून बनलेले द्रव्य म्हणून आयुर्वेद पाहतो. आयुर्वेदाने दूध हे तत्काळ शुक्रोत्पत्ती करणारे आहे असे म्हटले आहे. याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे आजही कित्येक आखाड्यांमध्ये कसरत… Continue reading घरोघरी आयुर्वेद‬\nचांगल खा, चांगल दिसा \nचांगल खा, चांगल दिसा जैसा खाये अन्न वैसा होवे मन ही हिंदी म्हण आपण कधीना कधी ऐकली असेलच . पण आपण जसा आहार घेतो त्याचा प्रभाव आपल्या सौंदर्यावरही आढळतो हे सुध्दा तितकेच खरे आहे. आयुर्वेद शास्त्रात तर आधीपासूनच या बद्दल विस्तारीत वर्णन आढळते की आपण तिखट मीठ जास्त खाल्ल तर आपले केस लवकर पांढरे… Continue reading चांगल खा, चांगल दिसा \n“आमच्या सोनूला सर्दी झाल्येय. काय करावं काही सुधरत नाहीये.” “हे घे…माझ्या मुलाला सर्दी झाली होती तेव्हा त्याच्या वैद्यांनी हेच चाटण मधातून घ्यायला सांगितलं होतं. खूपच परिणामकारक आहे हं. जेमतेम दोन वेळाच दिलं मी. पण सर्दी गायब. देते हं मी तुला आणून.” लगेच शेजारच्या काकू चूर्ण आणून देतात. मात्र; तेच ‘परिणामकारक चाटण’ घेऊन सोनूला काहीच फरक… Continue reading घरोघरी आयुर्वेद‬\nभारतीयांचा आवडता प्रकार म्हणजे औषधींचा गुणधर्म माहीति नसताना आजार त्रास कमी करण्यासाठी योग्य सल्ल्याशिवाय उपयोग करणे होय. It च्या युगात कुठलिही माहीति सहज मिळते. Google आदींचा उपयोग यासाठी होतो. कुठल्याही आजारासाठी आयुर्वेद औषधींचे side effects नाहीत या समजेने विविध प्रयोग केले जातात. प्रकृति काळ रूतु वय बल आदींच्या विचाराला फाटा दिला जातो. स्वतः च्या शरीराचे… Continue reading स्वः मनाने औषधी (self medication)\nअन्नपदार्थ शिजवत असताना ‘नॉन स्टिक’ भांड्यांचा वापर शक्यतो टाळावा. त्यांच्या कोटिंगसाठी वापरले जाणारे PTFE (Polytetrafluoroethylene) सारखे घटक हे पोटात गेल्यास आरोग्याला घातक असतात. (असे आयुर्वेद नाही तर आधुनिक विज्ञानच सांगते) अशी भांडी/ पॅन वापरणे अनिवार्यच असेल तर किमान दोन पथ्ये अवश्य पाळावीत. १. अशा भांड्यांत पदार्थ शिजवताना ते मंद आचेवर शिजवावे. आच तीव्र असल्यास; त्यातून… Continue reading घरोघरी आयुर्वेद‬\nDR.GOKULSINGH G.MUMB… on झटपट व्हाट्स अँप डॉक्टर\nchetan chauhan on फेसाळत्या बुडबुड्यांचे गोड व्य…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://advrajjadhav.blogspot.com/2015/", "date_download": "2019-11-21T23:31:33Z", "digest": "sha1:RS4EKYSRFIEECDFY6MLECUH23A7Q53JO", "length": 148864, "nlines": 395, "source_domain": "advrajjadhav.blogspot.com", "title": "ADV. RAJ JADHAV: 2015", "raw_content": "\nमी अॅड.राज जाधव, बाबासाहेबांची लेखणी आणि शिवरायांची तलवार हाती घेऊन लढणारा एक तरुण, देव-धर्मासारख्या भाकड गोष्टीं ऐवजी \"फुले-शाहू-आंबेडकर\" यांच्या विचारांवर विश्वास ठेवणारा. आजवर ज्या माणसांनी बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी आपले आयुष्य खर्ची घातले त्या महापुरुषांना जातीच्या आणि रंगांच्या चौकटीतून बाहेर काढण्यासाठी हा छोटासा प्रयत्न. माझे विचार तुम्हालाही पटलेच पाहिजेत आणि तुम्हीही ते स्वीकारावे असा माझा आग्रह नाही. परंतु तुम्ही विचार करावा ही विनंती....\nआपणांस सविनय \"जय भीम\"....\nसध्याची परिस्थिती तुम्ही जाणताच, त्यात एक आशावादी नारा ऐकू येतोय...\"नवी उम्मीद, नवी सरकार...पुन्हा बहनजी\" वगैरे... म्हणून तुमची आठवण आली... तुमचे अगोदरचे नारे देखील छान होते, जसे...\"तीलक, तराजू, तलवार इनको मारो जुते चार\"... आणि \"ये हाथी नही, गणेश है..ब्रह्मा विष्णू महेश है\"... असो राजकारण म्हटले कि सारे आलेच...\nतुम्ही मोठ मोठे बाबासाहेबांचे आणि इतर महापुरुषांचे स्मारक उभे केलेत, महापुरुषांचे नावे जिल्ह्यांना दिलीत... जे आम्हाला माहित नसतील असे हि खूप कामे तुम्ही केली असतील, आम्ही तुमचे ऋणी आहोत...सदैव राहू देखील\nतुम्ही चार वेळा \"मुख्यमंत्री\" होता... तुमच्या अगोदर जी तिथल्या दलितांची स्थिती अत्यंत बिकट होती, तुम्ही जाणताच....मात्र तुमच्या वेळेसहि त्या परीस्थिती काही फरक पडल्याचे कुठल्याच सर्व्हे मध्ये दिसून आले नाहि.... आज मात्र स्थिती \"बद से बत्तर\" झाली आहे...\nतुम्ही दलितांना योजना दिल्यात त्यात काहींचा आर्थिक लाभ झाला हि असेल... या अखिलेश सरकारने म्हणे ल्यापटोप आणि ट्याब वाटले... असो तो मुद्दा नाही...\nआज \"दलित स्त्री\" रस्त्यावर नागवी केली जातेय... हक्क मागणार्यांचे चीरहरण केले जातेय...अपमानित केले जातेय... गो मांस खाल्याचा आरोपावरून मुस्लिम बांधवांना ठेचले जातेय..\nया अखिलेश सरकारकडून काहीच अपेक्षा न्हवती आणि नाही... पण तुमच्याकडे आम्ही आशेने पाहत होतो..पाहत आहोत...\nतुम्ही चार वेळा मुख्यमंत्री असताना...जर दलित अत्याचाराविरुद्ध ��डक कायदे करायला हवे होते, त्या कायद्यांची जरब बसवायला हवी होती... जेणे करून आज हि परिस्थिती ओढवली नसती... नुसते स्मारकं उभे करण्यापेक्षा... दलितांची अस्मिता उभी करायला हवी होती...\nस्मारकं आमचा इतिहास सांगतात... भविष्यासाठी प्रेरणा देतात....पण जर आमचा वर्तमानच अंधकारमय असेल तर भविष्याचे काय घेवून बसलात... तुम्ही आजवर खूप केले असेल... पण दलितांना \"इज्जत आणि संरक्षण\" देण्यात \"तुम्ही कुठे तरी कमी पडलात\"... हे कटू असले तरी सत्य आहे...\nझाले गेले जाऊ द्या... परंतु आज विरोधात असतानाही... तुम्ही असून नसल्यासारख्या आहात... इथे दलित स्त्री नागवी झाली असताना तुम्ही या निष्क्रिय सरकारला नागवे करायला हवे... यांना सळो कि पळो करून सोडायला हवे...पण आपण आहात कुठे \nआन...आपले कार्यकर्ते म्हणतायेत...\"पुन्हा नवी उमेद...पुन्हा बहेन जी\"... तुम्ही पुन्हा याल... आणि याच... पण...\nनुसते पुतळे, स्मारकं या पेक्षा दलितांना \"इज्जत आणि संरक्षण\" कसे देता येईल यासाठी प्रयत्न करा... तरच बाबासाहेबांचा रथ खऱ्या अर्थाने पुढे जाईल...\nलिहण्यासारखे खूप आहे...तूर्तास थांबतो...\nआपल्याकडून सदैव आशावादी असणारा,\nभारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे गेल्या शतकातलं एक प्रखर तेजानं झळाळलेलं व्यक्तिमत्त्व होतं. देशातल्या उपेक्षित घटकांमधून प्रचंड कष्टानं आणि जिद्दीनं त्यांची जडण-घडण झालेली होती. असामान्य बुद्धिमत्ता त्यांच्या अंगी होती आणि कठीण परिस्थितीशी सामना करत त्यांनी परदेशातही जाऊन शैक्षणिक यश संपादन केलं होतं. उपेक्षितांवर शतकानुशतकं होत असलेला अन्याय आणि त्यामुळं नशिबी आलेले दारिद्र्य यावर मात करण्याचा त्यांचा दृढनिश्‍चय होता. ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ या विचारसरणीवर त्यांनी नवी लोकजागृती घडवून आणली. डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा पाया हा मूलतः आर्थिक परिवर्तनावर तयार झाला होता. जगद्विख्यात London School of Economics या संस्थेतून त्यांनी शिक्षण घेतलं आणि देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी जो संशोधनप्रबंध त्यांनी तयार केला, त्याचं शीर्षकच Problem of Rupee - It`s Origin & Solution असं होतं. त्या काळच्या अनेक अर्थतज्ज्ञांनी या मूलभूत संकल्पनेचं मनापासून स्वागत केलं. त्यानंतर कोलंबिया विद्यापीठातल्या आपल्या डॉक्‍टरेटसाठी National Divident of India - A History & Application Study हा शोधनिबंध त्यांनी लिहिला.\nतो मान्य झाल्यानंतर त्यांना डॉक्‍टरेट ही पदवी मिळाली. त्यानंतर त्यांनी शिक्षणक्षेत्रातच राहून काम करायचं ठरवलं असतं, तर ‘आंतरराष्ट्रीय पातळीवर सबंध जगाला आर्थिक प्रश्‍नांवर मार्गदर्शन करणारे अर्थतज्ज्ञ’ म्हणून त्यांना कीर्ती मिळवता आली असती. परंतु स्वातंत्र्यपूर्व काळातल्या देशात एकूणच जे वातावरण महात्मा गांधींच्या आंदोलनामुळं तयार झालेलं होतं, त्या पार्श्‍वभूमीवर समाजपरिवर्तनाचं ध्येय उराशी बाळगून ते समाजकार्यात सक्रिय राहिले. उपेक्षितांना संघटित करून स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होऊन प्रत्यक्षपणे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाची आर्थिक आणि सामाजिक जडण-घडण सदृढ व्हावी म्हणून त्यांनी अथक्‌ प्रयत्न केले. देशाला स्वातंत्र्य मिळण्याआधी काही प्रमाणात लोकशाही मार्गानं निवडणुकांद्वारे मर्यादित अधिकार देऊन ब्रिटिशांनी भारतीयांना देशाचं प्रशासन चालवण्यासाठी सत्ता दिलेली होती. स्वातंत्र्यपूर्वकाळातल्या त्या वेळच्या मंत्रिमंडळात डॉ. आंबेडकरांचा समावेश झालेला होता. त्या वेळी त्यांना केंद्रीय पातळीवरच्या जलसंसाधन विभागाची जबाबदारी देण्यात आली होती. देशाच्या एकूण उपलब्ध जलसंपत्तीचं मोठ्या प्रमाणावर फेरनियोजन करण्याची मोठी जबाबदारी डॉ. आंबेडकरांवर होती.\nत्या वेळी तीन प्रकल्प महत्त्वाचे होते. दामोदर नदी ही भागीरथी-हुगळी या नदीला कोलकत्याच्या अलीकडं मिळते. तो सखल-समृद्ध प्रदेश आणि कोलकत्याच्या त्या काळातल्या वैभवसंपन्न क्षेत्रीय अवस्थेत असलेल्या त्या भागाचं अपरिमित नुकसान दामोदर नदीला अचानकपणे वेळोवेळी येणाऱ्या पुरामुळं होत असे. तेव्हा त्या प्रदेशाचं पुरापासून संरक्षण करणं हे दुसरं महायुद्ध संपल्यानंतर तत्कालीन राज्यकर्त्यांपुढचं पहिलं आव्हान होतं. डॉ. आंबेडकर हे स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर असलेल्या ब्रिटिशांच्या मंत्रिमंडळाचे नैसर्गिक संसाधन व कामगार या खात्याचे मंत्री होते. त्या उत्तरदायित्वातून त्यांचं लक्ष नद्यांना नियंत्रित करण्याच्या गरजेकडे गेलं. मात्र, त्यांची प्रतिभासंपन्नता अशी, की त्यांनी पूरनियंत्रण या केवळ तात्कालिक उद्दिष्टावर अडकून न पडता दामोदर नदीवरच्या विकासामध्ये वीजनिर्मिती आणि सिंचन या घटकांचाही प्रमुख घटक म्हणून समावेश केला. अशा रीतीचा समन्वित प्रकल्प चालवण���यासाठी स्थायी रूपात त्यांनी दामोदर खोरे प्राधिकरणाची कायद्यान्वये निर्मिती केली. अशा रीतीनं भारतातल्या पहिल्या आंतरराज्यीय व्यवस्थेची आणि खोरेनिहाय समन्वित विकास व्यवस्थेची मुहूर्तमेढ रोवली गेली.\nयापाठोपाठ ओरिसामध्ये महानदीमुळं जो विध्वंस होत असे, त्या समस्येकडंही त्यांचं साहजिकच लक्ष गेलं आणि त्यामुळं हिराकूडसारख्या भव्य प्रकल्पाच्या निर्मितीची प्रक्रिया त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाली. त्यालाही ‘दामोदर’प्रमाणेच विस्तारित सिंचनक्षेत्र आणि मोठी वीजघरं यांची जोड देण्यात आली. अशा रीतीनं नदीच्या पाण्याचा सर्वंकष विचार करण्याची पद्धत डॉ. आंबेडकरांच्या दूरदृष्टीमुळं स्वातंत्र्याच्या प्रारंभीच्या वर्षांमध्येच सुरू होऊन देशाला दिशा मिळाली. त्यासाठी केंद्रीय जल आयोगाची (तत्कालीन नाव : केंद्रीय जल आणि शक्ती आयोग) स्थापनासुद्धा दीर्घकालीन प्रशासकीय गरज म्हणून त्यांनी घडवून आणली. याबद्दलची कृतज्ञता म्हणून केंद्रीय जल आयोगानं डॉ. बाबासाहेबांच्या या पायाभूत उपक्रमांची वैशिष्ट्यं सांगणारं ‘आंबेडकरांचे पाणी या विषयातील योगदान’ हे पुस्तक २००० मध्ये प्रसिद्ध केलं.\nदेशाची घटना तयार करत असताना पाणी हा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारित ठेवावा किंवा कंकरंट लिस्टमध्ये तरी घ्यावा, अशी भूमिका डॉ. आंबेडकरांची होती. पार्लमेंटमध्ये त्यांनी या विषयावर अनेकदा स्पष्टपणे आपली मतं मांडली होती. ती अशी होती : ‘जमीन आणि पाणी ही विकासाची दोन प्रमुख संसाधनं असली, तरीही दोहोंचे गुणधर्म, वैशिष्ट्यं आणि स्वरूप निरनिराळं आहे. त्यामुळं या दोन्ही घटकांना एकच न्याय आणि निकष लावता येणार नाही. जमीन स्थिर आहे, ती कुठंही हलणार नाही; नैसर्गिक वा मानवी हस्तक्षेपाशिवाय तीत काहीही बदल होऊ शकत नाही. तसं पाण्याचं नाही. पाणी प्रवाही आहे. ते एका जागी राहत नाही. ते चल असल्यामुळे उतार ज्या दिशेनं मिळेल, त्या बाजूला ते वाहून जाणार. त्यामुळं जमीन हा विषय जरी राज्य सरकारच्या अखत्यारित ठेवलेला असला, तरी पाणी हा विषय मात्र राज्य सरकारांच्या अखत्यारित ठेवता कामा नये. कारण देशातल्या बऱ्याच नद्या या आंतरराज्यीय (उदाहरणार्थ : गोदावरी, कृष्णा, गंगा, कावेरी, तापी, नर्मदा, रावी, सतलज इत्यादी) आणि आंतरराष्ट्रीय (उदाहरणार्थ : ब्रह्मपुत्रा, सिंधू, गंगा ��त्यादी) आहेत, त्यांच्या पाणीवापराचे, वाटपाचे विषय वारंवार उद्भवू शकतात. त्यासाठी आंतरराज्यीय व आंतरराष्ट्रीय करार करावे लागतील. हे काम राज्य सरकारं करू शकणार नाहीत. त्यात केंद्र सरकारलाच लक्ष घालून प्रश्‍न सोडवावे लागतील. यदाकदाचित राज्याराज्यांमध्ये आणि देशादेशांमध्ये या पाण्याच्या वापरावरून संघर्ष उद्भवले, तर ते सोडवण्याचं कामही केंद्र सरकारलाच करावं लागेल. राज्य सरकारं हे काम करू शकणार नाहीत, तेव्हा या पार्श्‍वभूमीवर पाणी हा विषय केंद्राच्या अखत्यारीत असणं फार गरजेचे आहे.’\nडॉ. आंबेडकरांनी मांडलेल्या या भूमिकेला आणि विचारांना त्या वेळी दुर्दैवानं कुणीही फारशी साथ दिली नाही. त्यामुळं राज्यघटनेत पाणी हा विषय राज्यांच्या अखत्यारित राहिला. त्याची फळं देशाला काय मिळाली, हे आपण सारेजण आज बघत आहोत. गंगा-कावेरी नदी जोडप्रकल्पाचा महत्त्वाकांक्षी विषय सन १९७२ पासून देशात चर्चिला जात आहे; पण पुढं फारसं काहीही होत नाही. याला राज्यांची मानसिकता फार मोठ्या प्रमाणावर जबाबदार आहे. या मानसिकतेचं भाकीत डॉ. आंबेडकरांनी जवळपास २५-३० वर्षं अगोदर केलं होतं. त्यांचं म्हणणं त्या वेळी देशानं ऐकलं असतं, तर आजची पाणीप्रश्‍नातली गुंतागुंत आणि निर्माण झालेल्या बिकट समस्या सोडवायला निश्‍चितच हातभार लागला असता. देशाच्या पाण्याचा इतका दूरगामी व सर्वंकष विचार फार कमी लोकांनी केला; पण ज्यांनी केला त्यात डॉ. आंबेडकर सुरुवातीपासून अग्रभागी होते, हे आवर्जून नमूद करावं लागेल. त्यामुळे देशाच्या पाणी नियोजनाचा विचार करताना डॉ. आंबेडकरांना व त्यांच्या विचारांना वगळून कुणालाच पुढं जाता येणार नाही.\nदेशाच्या जलसंपत्तीबद्दल विचार करताना त्यांचा विशेष भर जलविद्युतनिर्मितीवर होता. पुरेशी वीज आणि पाणी उपलब्ध करून दिल्याशिवाय देशाची औद्योगिक आणि आर्थिक प्रगती होणार नाही, हे लक्षात घेऊन त्यांनी देशामध्ये दोन महत्त्वाच्या संस्था कार्यान्वित केल्या. त्या संस्था म्हणजे ‘सेंट्रल वॉटर कमिशन’ आणि ‘सेंट्रल इलेक्‍ट्रिकल ऑथॉरिटी’ त्यानंतर त्यांनी ‘सेंट्रल रिव्हर ऑथॉरिटी’ ही संस्थासुद्धा स्थापन केली. या नव्या संस्थांमधून देशाच्या पायाभूत गरजांचे प्रकल्प तयार करण्यासाठी त्यांनी फार महत्त्वाचं काम केलं. त्यातूनच ‘दामोदर खोरे प्राधीकरण’, ‘महानदी स्कीम’, ‘भाक्रा-नांगल धरण’ हे प्रचंड क्षमतेचे प्रकल्प कार्यान्वित झाले. सध्या देशात ‘एनटीपीसी’, ‘नॅशनल ग्रीड’ यांसारख्या महत्त्वाच्या संस्थांची उभारणी डॉ. आंबेडकरांनी केलेल्या ‘सेंट्रल इलेक्‍ट्रिकल ऑथॉरिटी’मधूनच आली. एक अर्थतज्ज्ञ म्हणून डॉ. आंबेडकरांनी संपूर्ण अर्थनीतीची अत्यंत कुशलतेनं मांडणी केलेली होती. स्वातंत्र्यपूर्वकाळात देशात काँग्रेससह इतरही राजकीय पक्ष काम करत होते. त्यामध्ये डॉ. आंबेडकरांनी स्थापन केलेल्या स्वतंत्र मजूर पक्षाचाही (Independent Labour Party) समावेश होता. सन १९३६ च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये डॉ. आंबेडकरांनी निवडणूक जाहीरनाम्यामध्ये त्यांचा अर्थविषयक कार्यक्रम स्पष्टपणे नमूद केला होता. देशाची अर्थव्यवस्था सशक्त करताना महसुलाचं वाटप केंद्र व राज्यपातळीवर कसं करावं याबाबतचं धोरण जाहीरनाम्यात अंतर्भूत होतं. देशाची औद्योगिक प्रगती होत असताना कृषिक्षेत्रातलं जास्तीचं असणारे मनुष्यबळ औद्योगिक क्षेत्राकडं आणण्यासाठी कार्यक्रमही त्यामध्ये देण्यात आला होता. कर-आकारणी करताना ती कुणाच्याही ठोक उत्पन्नावर करू नये, असाही विचार डॉ. आंबेडकरांनी मांडला होता. त्यांच्या या मूलभूत कामगिरीमुळं देशाच्या अर्थव्यवस्थेला, जलसंपदा आणि वीजनिर्मितीला आणि उद्योगाला स्वतंत्र भारतापुढची आव्हानं स्वीकारण्यासाठी सज्ज करण्याचं एक ऐतिहासिक कार्य डॉ. आंबेडकरांनी केलं. उपेक्षित वर्गामधून पुढं आलेल्या, अत्यंत जिद्दीनं आंतरराष्ट्रीय पातळीवर अर्थकारण आणि समाजकारणातलं मूलभूत समाजपरिवर्तन घडवणाऱ्या आणि स्वतंत्र भारताला राज्यघटना देणाऱ्या या महामानवाचे असे असंख्य पैलू जेव्हा समोर येतात, तेव्हा खऱ्या अर्थानं भारतरत्न या किताबाचे मोठेपण पुन्हा एकदा अधोरेखित होतं.\n- मा. शरद पवार...\n(दैनिक सकाळच्या सप्तरंग रविवार पुरवणीतील 'आठवणीतल्या भेटी-गाठी' या पाक्षिक सदरातून साभार. दि. ४ ऑक्टोबर २०१५)\nधर्मांतराने दलितांना काय दिले \nधर्मांतराने दलितांना काय दिले \nमी डाव्या विचारांच्या चळवळीत ३०-३५ वर्षांर्हून अधिक काळ सामान्य कार्यकर्ता म्हणून काढले आहेत. धर्मनिरपेक्ष, विज्ञाननिष्ठ, सेक्युलर, अशा मित्रांच्या खांद्याला खांदा लावून मी २५-३० वर्षे काम केले. अलीकडे जेव्हा मी व माझ्या भटक्या विमुक्त समाजातील सहकाऱ्यांनी बौद्ध धम्माची दिक्षा घेण्याचा निर्णय केला, तेव्हा अनेकांचे कान टवकारले. अनेकांच्या नजरा विस्फारल्या. काहींना आता लक्ष्मणचं हे काय नवंच खूळ, असं वाटत होतं; तर काही मित्र कुत्सितपणे म्हणत होते, आता काय लक्ष्मण 'नमो तत्स.' मी म्हणायचो 'जसं होईल तसं'. एक कम्युनिस्ट नेते कैक वर्षांचे माझे मित्र. ते मित्र मला म्हणत होते, 'काय होणार तुझ्या या धर्मांतरानं आपण सारी सेक्युलर मंडळी. धर्माकडे पाठ करून उभी असलेली. बरं ज्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला, त्यांचं तरी काय झालं आपण सारी सेक्युलर मंडळी. धर्माकडे पाठ करून उभी असलेली. बरं ज्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला, त्यांचं तरी काय झालं तर तुझ्या जाण्यानं नेमकं काय होईल तर तुझ्या जाण्यानं नेमकं काय होईल' तेव्हा त्यांना मी शांतपणे म्हणालो, 'होय आपण सारे सेक्युलर, तुम्ही मराठा सेक्युलर, भाई वैद्य ब्राह्माण सेक्युलर, जनार्दन पाटील कुणबी सेक्युलर, बाबा आढाव मराठा सेक्युलर, जनार्दन वाघमारे माळी सेक्युलर आणि मी कैकाडी सेक्युलर. असा आपला सेक्युलॅरिझम आहे. सेक्युलर म्हणण्यात तुमचे काय जातं' तेव्हा त्यांना मी शांतपणे म्हणालो, 'होय आपण सारे सेक्युलर, तुम्ही मराठा सेक्युलर, भाई वैद्य ब्राह्माण सेक्युलर, जनार्दन पाटील कुणबी सेक्युलर, बाबा आढाव मराठा सेक्युलर, जनार्दन वाघमारे माळी सेक्युलर आणि मी कैकाडी सेक्युलर. असा आपला सेक्युलॅरिझम आहे. सेक्युलर म्हणण्यात तुमचे काय जातं जातीचे सर्व फायदे तुमच्या ताटात पडतातच. ते तुम्ही कधी नाकारलेत जातीचे सर्व फायदे तुमच्या ताटात पडतातच. ते तुम्ही कधी नाकारलेत समाजाची वास्तविक प्रतिष्ठा जातीच्या उतरंडीनुसारच मिळते ना समाजाची वास्तविक प्रतिष्ठा जातीच्या उतरंडीनुसारच मिळते ना मी सेक्युलर कैकाडीच रहाणार असेन, तर तुमचा सेक्युलॅरिझम माझ्या आणि माझ्या समाजाच्या काय कामाचा मी सेक्युलर कैकाडीच रहाणार असेन, तर तुमचा सेक्युलॅरिझम माझ्या आणि माझ्या समाजाच्या काय कामाचा आणि जे आधी धर्मांतरित झाले त्यांच्याबद्दल म्हणाल तर मी दोनच गोष्टी तुम्हांला विचारतो. एक महार मला असा दाखवा जो मेलेली ढोरं ओढतो आणि मेलेल्या ढोराचं मांस खातो. मी त्याला एक लाख रुपयांचं बक्षीस देतो आणि असा महार दाखवा की ज्याला सांगावं लागतंय की पोरगं शाळेत घालं. त्यालाही एक लाख रुपये देतो.' या प्रश्नाचं उत्तर मी काही गंमत म्हणून दिलं नव्हतं. धम्मचक्र प्रवर्तन अभियानामध्ये भंडाऱ्यापासून कोल्हापूरपर्यंत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये मी प्रत्येक सभेत विचारत होतो, एक महार असा दाखवा जो मेलेल्या ढोराचं मांस खातो व मेलेले ढोर ओढतो. त्याला एक लाख रुपये बक्षीस देतो. आजतागायत असा महार मला भेटलेला नाही.\nकाय अर्थ या घटनेचा कोणत्या परिस्थितीमध्ये बाबासाहेबांनी या हिंदू धर्माचा त्याग केला होता. (मुंबई इलाखा महार परिषद ही ऐतिहासिक परिषद मुंबई येथे ३०, ३१, मे व १ व २ जून १९३६ साली चार दिवस झाली. 'मुक्ती कोन पथे कोणत्या परिस्थितीमध्ये बाबासाहेबांनी या हिंदू धर्माचा त्याग केला होता. (मुंबई इलाखा महार परिषद ही ऐतिहासिक परिषद मुंबई येथे ३०, ३१, मे व १ व २ जून १९३६ साली चार दिवस झाली. 'मुक्ती कोन पथे' या नावानं बाबासाहेबांंचं भाषण प्रसिद्ध आहे). १९३६ साली ते म्हणाले, 'सरकारी शाळेत मुले घालण्याचा हक्क सांगितल्यामुळे, विहिरीवर पाणी भरण्याचा हक्क सांगितल्यामुळे, वरात घोड्यावरून नेण्याचा हक्क सांगितल्यामुळे, स्पृश्य हिंदूनी मारहाण केल्याची उदाहरणे सर्वांच्या डोळ्यापुढे नेहमी असतात. उंची पोशाख घातल्यामुळे, दागदागिने घातल्यामुळे, पाणी आणण्याकरिता तांब्या पितळेची भांडी वापरल्यामुळे, जमीन खरेदी केल्यामुळे, जानवे घातल्यामुळे, मेलेली गुरे न ओढल्यामुळे व मेलेल्या गुरांचे मांस न खाल्ल्यामुळे, पायात बूट व मोजे घालून गावातून गेल्यामुळे, भेटलेल्या स्पृश्य हिंदूस जोहार न घातल्यामुळे, शौचाला जाताना तांब्यात पाणी नेल्यामुळे, पंचाच्या पंगतीत चपाती वाढल्यामुळे, अशा कितीतरी कारणाने अमानुष अत्याचार, जुलूम केले जातात. बहिष्कार घातला जातो. प्रसंगी जाळपोळीला सामोरं जावं लागतं. मनुष्यहानी होते. मोलमजुरी मिळू द्यायची नाही. रानातून गुरांना जाऊ द्यायचे नाही. माणसांना गावात येऊ द्यायचे नाही वगैरे सर्व प्रकारची बंदी करून स्पृश्य हिंदू लोकांनी अस्पृश्य लोकांस जेरीस आणल्याची आठवण तुम्हांपैकी पुष्कळांना असेल. परंतु असे का घडते' या नावानं बाबासाहेबांंचं भाषण प्रसिद्ध आहे). १९३६ साली ते म्हणाले, 'सरकारी शाळेत मुले घालण्याचा हक्क सांगितल्यामुळे, विहिरीवर पाणी भरण्याचा हक्क सांगितल्यामुळे, वरात घोड्यावरून नेण्याचा हक्क सांगितल्यामुळे, स्पृश्य हिंदूनी मारहाण केल्याची उदाहरणे सर्वांच्या डोळ्यापुढे नेहमी असतात. उंची पोशाख घातल्यामुळे, दागदागिने घातल्यामुळे, पाणी आणण्याकरिता तांब्या पितळेची भांडी वापरल्यामुळे, जमीन खरेदी केल्यामुळे, जानवे घातल्यामुळे, मेलेली गुरे न ओढल्यामुळे व मेलेल्या गुरांचे मांस न खाल्ल्यामुळे, पायात बूट व मोजे घालून गावातून गेल्यामुळे, भेटलेल्या स्पृश्य हिंदूस जोहार न घातल्यामुळे, शौचाला जाताना तांब्यात पाणी नेल्यामुळे, पंचाच्या पंगतीत चपाती वाढल्यामुळे, अशा कितीतरी कारणाने अमानुष अत्याचार, जुलूम केले जातात. बहिष्कार घातला जातो. प्रसंगी जाळपोळीला सामोरं जावं लागतं. मनुष्यहानी होते. मोलमजुरी मिळू द्यायची नाही. रानातून गुरांना जाऊ द्यायचे नाही. माणसांना गावात येऊ द्यायचे नाही वगैरे सर्व प्रकारची बंदी करून स्पृश्य हिंदू लोकांनी अस्पृश्य लोकांस जेरीस आणल्याची आठवण तुम्हांपैकी पुष्कळांना असेल. परंतु असे का घडते याचे कारण स्पृश्य आणि अस्पृश्य या दोन समाजांतील तो कलह आहे. एका माणसावर होत असलेल्या अन्यायाचा हा प्रश्न नव्हे. हा एका वर्गाने दुसऱ्या वर्गावर चालविलेल्या आगळिकीचा प्रश्न आहे. हा वर्गकलह सामाजिक दर्जासंबंधीचा कलह आहे. एका वर्गाने दुसऱ्या वर्गाशी वागताना आपले वर्तन कसे ठेवावे, या संबंधाचा हा कलह आहे. या कलहाची जी उदाहरणे वर दिलेली आहेत, त्यावरून एक बाब उघडपणे सिद्ध होते; तीही की तुम्ही वरच्या वर्गाशी वागताना बरोबरीच्या नात्याने वागण्याचा आग्रह धरता, म्हणूनच हा कलह उपस्थित होतो. तसे नसते तर चपातीचे जेवण घातल्यामुळे, उंची पोषाख घातल्यामुळे, जानवी घातल्यामुळे, तांब्या पितळेच्या भांड्यात पाणी आणल्यामुळे, घोड्यावरून वरात नेल्यामुळे ही भांडणे झाली नसती. जो अस्पृश्य चपाती खातो, उंची पोषाख करतो, तांब्याची भांडी वापरतो, घोड्यावरून वरात नेतो, तो वरच्या वर्गापैकी कुणाचे नुकसान करीत नाही. आपल्याच पदराला खार लावतो. असे असता वरच्या वर्गाला त्याच्या करणीचा रोष का वाटावा याचे कारण स्पृश्य आणि अस्पृश्य या दोन समाजांतील तो कलह आहे. एका माणसावर होत असलेल्या अन्यायाचा हा प्रश्न नव्हे. हा एका वर्गाने दुसऱ्या वर्गावर चालविलेल्या आगळिकीचा प्रश्न आहे. हा वर्गकलह सामाजिक दर्जासंबंधीचा कलह आहे. एका वर्गाने दुसऱ्या वर्गाशी वागतान�� आपले वर्तन कसे ठेवावे, या संबंधाचा हा कलह आहे. या कलहाची जी उदाहरणे वर दिलेली आहेत, त्यावरून एक बाब उघडपणे सिद्ध होते; तीही की तुम्ही वरच्या वर्गाशी वागताना बरोबरीच्या नात्याने वागण्याचा आग्रह धरता, म्हणूनच हा कलह उपस्थित होतो. तसे नसते तर चपातीचे जेवण घातल्यामुळे, उंची पोषाख घातल्यामुळे, जानवी घातल्यामुळे, तांब्या पितळेच्या भांड्यात पाणी आणल्यामुळे, घोड्यावरून वरात नेल्यामुळे ही भांडणे झाली नसती. जो अस्पृश्य चपाती खातो, उंची पोषाख करतो, तांब्याची भांडी वापरतो, घोड्यावरून वरात नेतो, तो वरच्या वर्गापैकी कुणाचे नुकसान करीत नाही. आपल्याच पदराला खार लावतो. असे असता वरच्या वर्गाला त्याच्या करणीचा रोष का वाटावा या रोषाचे कारण एकच आहे; ते हेच की अशी समतेची वागणूक त्याच्या मानहानीला कारणीभूत होते. तुम्ही खालचे आहात, अपवित्र आहात, खालच्या पायरीनेच तुम्ही राहिलात तर ते तुम्हाला सुखाने राहू देतील. पायरी सोडली तरी कलहाला सुरुवात होत,े ही गोष्ट निविर्वाद आहे.'\nमी अगदी लहान होतो, तेव्हा मी पाहिलं आहे, गावोगाव महारवाड्यांवर बहिष्कार चालू होते. माणसांना गावात येऊ दिले जात नव्हते, पाणवठे बंद होते, पिठाची गिरणी बंद होती, किराणामालाची दुकाने बंद होती. गावोगावच्या महारांनी, म्हणजे पूर्वाश्रमीच्या दलित जनतेने बाबासाहेबांकडून धम्म दिक्षा घेतली होती. तराळकी, येस्करकी नाकारली होती. निरोप्याचे काम नाकारले होते. पिढ्यान्पिढ्या चालत आलेली निहित कर्तव्यं गावगाड्यात करावी लागणारी सर्व कामं मग, लाकूड फोडणे असेल, ढोर ओढणे असेल, सांगावा सांगणे असेल, हे सारे नाकारले होते. हे एका अर्थाने मोठे बंडच होते. शेकडो वर्षांपासून घरातील देव्हाऱ्यात पूजलेल्या ३३ कोटी देवांच्या प्रतिमा एका रात्रीत नदीत भिरकावून दिल्या. मरीआई लक्ष्मीआईची मंदिरं ओस पडली. सारे गंडे-दोरे, गळ्यातल्या माळा, डोक्यावरचे केस सर्व काढून फेकून दिले. गावागावात, वस्तीवस्तीत बुद्धवंदना निनादू लागली. सर्व आखाडे, देवळे, विठ्ठलमंदिरांचे बुद्ध विहारात रूपांतर होऊ लागले. त्यांच्या नावापुढील जात व धर्म जाऊन 'बौद्ध' असे लिहिले गेले. मुलांची, घरांची, गावांची, रस्त्यांची, संस्थांची नावे बदलली. सर्व समाज तरारून उठला. सापाने कात टाकावी, तशी कात टाकून सळसळून उभा राहिला. एक नवी अस्मिता घेऊन हा समाज अन्याय, अत्याचार, जूलूम याच्या विरोधामध्ये ठामपणे उभा राहिला. चाणी, बोटी, पड, हाडकी, हाडोळा ही गुलामीची सारी प्रतिके या समाजाने भिरकावून दिली. बुद्धकालीन इतिहास व बौद्ध संस्कृतीचे प्रतिबिंब सर्वत्र दिसू लागले. माझी पिढी या सर्व घटनांची साक्षीदार आहे. बौद्ध स्थापत्यकला नवीन घरांवर विराजमान होऊ लागली. बुद्ध जयंती धूमधडाक्यात साजरी होऊ लागली. सामूहिकरीत्या लोक दारू सोडू लागले. जत्राखेत्रांवर होणारा प्रचंड खर्च, कोंबड्या-बकऱ्या बळी देणे, अंगात येणे या विरुद्धचे काहूर उसळू लागले. लग्नविधी, नामकरणविधी, अत्यंंविधी बदलले, लग्न-मरणातला बँड गेला. डफडं गेलं. हालगी गेली. गावाची चाकरी-सेवा गेली. समाज गावगाड्यातून बाहेर पडला. अंगारे-धुपारे-बुवा-बाबा मागीर् लागले. पोतराजांनी अंगावरली आईची वस्त्रं धडप्यात गुंडाळून नदीला सोडली. आपल्या मनुष्यत्वाचा शोध सुरू झाला. गुलामगिरीच्या आभूषणांना चूड लागली. लोकांनी खेडी सोडा, शहरांकडे चला हा मंत्र स्वीकारला. आणि लोक गावगाड्याच्या नरकातून, या गुलामगिरीच्या जोखडांमधून बाहेर पडले. ईश्वराच्या जोखडातून बाहेर पडले. कर्मकांडाच्या लफड्यातून बाहेर पडले. कालपर्यंत अंगात येणारी मरीआई कायमची नदीत विसजिर्त केली म्हणून काही आईचा कोप झाला नाही. कुणीही प्लेग, पटकी, कॉलरा या रोगांनी मेले नाहीत. कोणालाही हाग-वक झाली नाही. गपगुमान अंगातले देव पळून गेले. लोक दास्यातून मुक्त होऊ लागले.\nशिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा मंत्र मनोमनी या समाजाने स्वीकारला. आतून-बाहेरून घुसळण चालूच होती. या समाजाने शिक्षणाचा ध्यास घेतला. हमाली करीन, मजुरी करीन, वाट्टेल ते करीन; पोरगं शिकवीन, त्याला डॉ. आंबेडकर करीन हा ध्यास त्या सर्व समाजाने घेतला. सर्वांचीच मुलं डॉक्टर, इंजिनीअर झाली असं नाही. पण सर्वांनी प्राथमिक शिक्षण घेण्याचा निर्धार केला. आज या समाजाच्या साक्षरतेचे प्रमाण ८६ टक्के इतके विक्रमी आहे. आज ५० वर्षांनंतर अॅड. शंकरराव खरात, डॉ. भालचंद मुणगेकर आणि डॉ. नरेंद जाधव हे महाराष्ट्रातल्या नामवंत पुणे, मुंबई, औरंगाबाद या विद्यापीठांचे कुलगुरू झाले. युनिव्हसिर्टी गँट कमिशनचे आजचे अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात साऱ्या देशातल्या उच्च शिक्षणाची धुरा सांभाळीत आहेत; तर डॉ. भालचंद मुणगेकर प्लॅनिंग कमिशनचे सदस्य आहेत. डॉ.रेंद जाधव हे आ���तरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थशास्त्रज्ञ आहेत. ते रिर्झव्ह बँकेचे सल्लागार होते. शेकडो लोक पीएच.डी. झालेले आहेत. हजारो लोक डॉक्टर आहेत, इंंजिनीअर आहेत, आकिर्टेक्ट आहेत. हजारो लोक प्राध्यापक आहेत आणि प्राथमिक- माध्यमिक शिक्षकांचा तर सुळसुळाटच आहे. समाजाचे क्रीम समजल्या जाणाऱ्या आय.ए.एस., आय.पी.एस. अधिकाऱ्यांमध्ये डझनाने अधिकारी या आंबेडकरी समाजातले आहेत. अभिमान वाटावा असा मध्यमवर्ग, उच्चमध्यम वर्ग या समाजामध्ये निर्माण झाला आहे. वेश, भूषा, भवन, भाषा सारे बदलून गेले आहे. आज 'वाडावो माय भाकर येस्कराला' हे इतिहासजमा झाले आहे. आय.ए.एस. आय.पी.एस., यु.पी.एस.सी., एम.पी.एस.सी.,या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये देशात एक नंबरला ब्राह्माण आहेत आणि दोन नंबरला पूवीर्चे महार आणि आताचे बौद्ध आहेत. विद्वत्तेच्या सर्व क्षेत्रांमध्ये या दोन समाजांचीच स्पर्धा सुरू आहे. सर्वाधिक ब्राह्माण मुलींनी पूर्वास्पृश्य असलेल्या या समाजातील तरुणांशीच आंतरजातीय विवाह केल्याचे दिसेल. रोटी-व्यवहाराची तर क्रांती झालीच पण बेटी-व्यवहाराची क्रांती या समाजात घडते आहे. बेटी-व्यवहार आपल्या बरोबरीच्या माणसांशी होतो. साहित्याच्या क्षेत्रातही दलित साहित्याने आपला स्वतंत्र इतिहास निर्माण केला आहे. दलित कथा, कविता, कादंबरी, नाटक, चरित्र, निबंध, प्रवासवर्णन आणि वैचारिक लेखनादि क्षेत्रांतील कार्याने भल्याभल्या सरस्वतीपुत्र म्हणवणाऱ्यांना तोंडात बोटे घालायला लावले आहे. केवळ लिहिलेच नाही, तर आपला वाचकवर्गही त्यांनी मोठ्या प्रमाणात निर्माण केला आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अनेक ग्रंथ अभिमानाने व तेजाने आज तळपताना दिसत आहेत. दलित साहित्य आणि दलित जाणीव, दलित चळवळ आणि अलीकडे आंबेडकरी चळवळ ही देशातल्या अन्य कोणत्याही प्रांतात निर्माण होऊ शकली नाही. ती महाराष्ट्रातच निर्माण झाली; याचे कारण स्वत्व, स्वाभिमान, स्वातंत्र्य आणि अस्मिता यांची पेरणी ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केली, त्या आंबेडकरी भूमीतच देशातले पहिले साहित्यातले बंड मराठीमध्ये झाले. लोक विनोदाने म्हणतात, 'ब्राह्माणांनी मटण महाग केले आणि दलितांनी पुस्तके महाग केली' ब्राह्माणाघरी लिवणं, कुणब्याघरी दाणं आणि महाराघरी गाणं हे आंबेडकरवाद्यांनी खोडून टाकले. आता दलिताघरी लिवणं आणि बामणाघरी गाणं अ��े नवे सूत्र मांडायला हरकत नाही. दीक्षाभूमीवर लागणारी पुस्तकांची दुकाने, गावोगाव भरणारी साहित्य संमेलने आणि त्या प्रत्येक साहित्य संमेलनाच्या बाहेर थाटलेली पुस्तकाची दुकाने, सीडी, कॅसेट्स यांची लागणारी दुकाने हा खरोखर आश्चर्याचा विषय आहे. तीर्थक्षेत्रावर हार, तुरे, माळा, नारळ, कुंकू, बुक्के, शेले, दुपट्टे, चादरींची रेलचेल असते. पण तिथे दीक्षाभूमीवर नानाप्रकारच्या हजारो ग्रंथांची झालेली गदीर् दिसते. हिंदू तीर्थक्षेत्रावरून हिंदू बंधू पवित्र गंगाजल आणतात, मुस्लिम बंधू हज यात्रेवरून 'आब-ए-जमजम' आणतात, आमचे बौद्ध बंधू मात्र दीक्षाभूमीवरून बुद्ध, बाबासाहेबांची ग्रंथसंपदा आणि प्रतिमा घेऊन जातात. ज्या समाजाला अक्षरबंदी होती, तो समाज ज्ञानाकांक्षी बनविला, तो डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या धम्म चळवळीने. ही ज्ञानाकांक्षा हेच धम्माचे सार्मथ्य आहे.\nखेडी सोडून शहराकडे चला, हा मंत्र बाबासाहेबांनी दिला. अंधार युगातील अंध:कार कूप ठरण्याची भीती ओळखून बाबासाहेबांनी खेड्याला केंदबिंदू न ठरवता व्यक्तीला विकासाचा केंदबिंदू ठरवले होते. डॉ. भाऊ लोखंडे यांनी त्यांच्या एका लेखामध्ये फार छानपणे बाबासाहेबांचा खेड्यासंबंधीचा विचार मांडला आहे. पॅसिफीक रिलेशन्स परिषदेला सादर केलेल्या प्रबंधात बाबासाहेब म्हणतात,\nअ). जोपर्यंत अस्पृश्य लोक हे खेड्याच्या बाहेर रहातात, त्यांना उदरनिर्वाहाचे साधन नाही, त्यांची लोकसंख्या हिंदूंच्या मानाने कमी आहे, तोपर्यंत ते अस्पृश्यच रहाणार. हिंदूंचा जुलूम व जाच चालूच रहाणार व स्वतंत्र, संपूर्ण जीवन जगण्याला ते असमर्थच रहाणार.\nब). स्वराज्य म्हणजे हिंदू राज्यच होईल. त्यावेळी स्पृश्य हिंदूंकडून होणारा जुलूम व जाच अधिकच तीव्र होईल. त्यापासून दलितवर्गाचे चांगल्यारीतीने संरक्षण व्हावे.\nक). दलितवर्गातील मानवाचा पूर्ण विकास व्हावा. त्यांना आथिर्क व सामाजिक संरक्षण मिळावे, अस्पृश्यतेचे उच्चाटन व्हावे म्हणून या परिषदेचे पूर्ण विचारांती असे ठाम मत झाले आहे की, भारतात प्रचलित असलेल्या ग्रामपद्धतीत आमूलाग्र बदल करण्यात आला पाहिजे. कारण गेली कित्येक वर्षे स्पृश्य हिंदंूकडून दलितवर्गाला सोसाव्या लागणाऱ्या दु:खाला ही ग्रामपद्धतीच कारणीभूत झालेली आहे. खेड्यातील दलित बांधवांची अवस्था आठवून बाबासा��ेब ढसढसा रडत असत. ते म्हणत असत, 'खेडापाड्यातून रहाणाऱ्या माझ्या असंख्य दलितांच्या परिस्थितीत सुधारणा घडवून आणण्याचा माझा उद्देश सफल होऊ शकला नाही. म्हणून माझे उरलेले आयुष्य व माझ्या अंगी असलेले माझे सार्मथ्य मी खेड्यापाड्यातील अस्पृश्य जनतेची सर्वांगीण सुधारणा करण्यासाठी खर्च करण्याचा निश्चय केला आहे. जोपर्यंत ते खेडी सोडून शहरात रहायला येणार नाहीत, तोपर्यंत त्यांच्या जीवनस्थितीत सुधारणा होणार नाही. खेड्यात रहाणाऱ्या या आमच्या अस्पृश्यांना वाडवडिलांच्या गावी रहाण्याचा मोह सुटत नाही. त्यांना वाटते, तेथे आपली भाकरी आहे. परंतु भाकरीपेक्षा स्वाभिमानाला अधिक महत्त्व आहे. ज्या गावी कुत्र्यासारखे वागविले जाते, ज्या ठिकाणी पदोपदी मानभंग होतो, जेथे अपमानाचे स्वाभिमानशून्य जीवन जगावे लागते ते गाव काय कामाचे खेडेगावातील या अस्पृश्यांनी तेथून निघून जेथे कोठे पडिक जमीन असेल ती ताब्यात घ्यावी आणि नवनवीन गावे वसवून स्वाभिमानपूर्ण माणूसपणाचे जीवन जगावे. तेथे नव-समाज निर्माण करावा. तेथील सर्व कामे त्यांनीच करावी. अशा गावातून त्यांना कुणी अस्पृश्य म्हणून वागविणार नाही.\nगेल्या ५० वर्षांत दोन जातींनी खेडी सोडली. एक बौद्ध व दुसरे ब्राह्माण. दोघे शहरांमध्ये येऊन राहिले. पूर्वास्पृश्य असलेल्या दलितांना शेतीच्या उत्पादनव्यवस्थेत काही स्थान नव्हते. तर ब्राह्माण कुळ कायद्यामुळे व ४८च्या गांधी हत्येनंतर खेड्यांमधून शहरांकडे धावले. जातींची बहुसंख्या आणि जातींची अल्पसंख्या ही परिस्थिती भयावह आहे. घटनेमध्ये एक माणूस, एक मूल्य हा सिद्धांत बाबासाहेबांनी मांडला असला, तो घटनेने स्वीकारला असला, घटनेने स्वातंत्र्य-बंधुता-न्याय ही तत्त्वे स्वीकारली असली, तरी वास्तवामध्ये हिंदू नावाची काही गोष्टच नसते. तेथे जाती असतात आणि जातीच राजकारणाचे रूप घेऊन अल्पसंख्य, बहुसंख्य ठरवित असतात. त्यामुळे जातीने अल्पसंख्य व जातीने बहुसंख्य हेच सूत्र सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठेच्या फेरवाटपात महत्त्वाचे ठरते आहे. या स्थितीचा अल्पसंख्य जातींनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे, असे मला वाटते. या देशात जात बदलताच येत नाही असे रोज सांगितले जाते. परंतु आधीच्या बौद्धांनी हे सिद्ध केले आहे की जात बदलता येते; तिचे वास्तवही बदलता येते. आता ज्यां��ी धर्म बदलला नाही, त्यांची काय परिस्थिती आहे महाराष्ट्रातल्या अस्पृश्यांमध्ये एक नंबरला पूवीर्चे महार होते; तर दोन नंबरची लोकसंख्या पूवीर्च्या मांगांची आहे. आता अस्पृश्य कुणीही राहिला नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लेखणीच्या एका फटकाऱ्यात अस्पृश्यता नष्ट केली आहे. या दोघांशिवाय बाकी छोट्या छोट्या अस्पृश्य जाती आहेत; ज्या आजही गावगाड्यात आहेत. त्यांची परिस्थीती काय आहे महाराष्ट्रातल्या अस्पृश्यांमध्ये एक नंबरला पूवीर्चे महार होते; तर दोन नंबरची लोकसंख्या पूवीर्च्या मांगांची आहे. आता अस्पृश्य कुणीही राहिला नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लेखणीच्या एका फटकाऱ्यात अस्पृश्यता नष्ट केली आहे. या दोघांशिवाय बाकी छोट्या छोट्या अस्पृश्य जाती आहेत; ज्या आजही गावगाड्यात आहेत. त्यांची परिस्थीती काय आहे त्यांच्या शिक्षणाचे प्रमाण काय आहे त्यांच्या शिक्षणाचे प्रमाण काय आहे मातंग समाजात एखाद-दुसरा अपवाद सोडला तर कुणीही आय.एस.आय. अधिकारी नाही. अपवादानेच एखाद-दुसरा आय.पी.एस.अधिकारी असेल. तीच परिस्थिती बाकीच्या स्पर्धापरीक्षांची आहे. ज्या ठिकाणी पूवीर्च्या महारांनी गावगाडा सोडला, गावाची सेवा-चाकरी सोडली, ती सारी कामे ही मातंगांच्यावर लादली गेली आणि त्यांनी ती स्वीकारली. त्यामुळे एक-दोन टक्के तरी शिक्षण असेल की नाही, याची चिंता केली पाहिजे. सबंध मातंग, चर्मकार, ढोर या सगळ्यांच्या शिक्षणाचा व त्यांना ५० वर्षांत काय मिळाले याचा स्वतंत्र अभ्यास होण्याची गरज आहे. डॉक्टर, वकील, प्राध्यापक, इंजिनीअर, कलेक्टर, कमिशनर, या समाजाच्या प्रशासन यंत्रणांमध्ये काय प्रमाण या समाजाचं आहे, याचाही तपशीलवार अभ्यास होण्याची गरज आहे.\nआज अन्याय, अत्याचार सर्वाधिक होत आहेत ते मातंगांवर सर्व गावगाड्यांतल्या कामाचं स्वरूप उदा. डफडे वाजवणे एवढी गोष्ट लक्षात घेतली तरी काय जाणवते डफडे वाजविण्याचा पारंपरिक धंदा हा मातंगांच्या गळ्यात मारला आहे. मातंग समाज स्वत:ला हिंदू धमीर्यच समजतो. त्यांनी हिंदूंच्या सण, उत्सव, लग्नात डफडे वाजविलेच पाहिजे. नाहीतर त्याचा परिणाम त्याला भोगावाच लागतो. त्याने डफडे वाजवले तरीही आणि नाही डफडे वाजवले तरीही त्याला काही मारुतीच्या मंदिरात पाया पडायला जाता येत नाही. आणि गेला तर मार बसतोच. वरात घोड्यावरून काढल्यास, चांग���े कपडे घातल्यास, चांगले रहाणीमान केल्यास, शिक्षण घेण्याचा प्रयत्न केल्यास, सवर्णांच्या विहिरीवर पाणी भरल्यास, सवर्णांची लहान-मोठी कामे न केल्यास जनावरांसारखा मार खावाच लागतो. अगदी अलीकडेच, म्हणजे या महिन्या-दोन महिन्यांत औरंगाबाद जिल्ह्यातील साकेगाव येथील सुनील आव्हाड याने पोळ्याच्या दिवशी डफडे वाजविण्यास नकार दिल्यामुळे गावातील जातीयवादी गावगुंडानी त्याला जातीवाचक शिवीगाळ करून वेशीवर बांधून बेदम मारहाण केली. त्याच्या घरावर हल्ला करून कुडाची भिंत तोडली. त्याचा लहान भाऊ, वडील यांनाही लाथाबुक्क्यांनी बेदम मारले. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर, कोतळी गाव येथील भारतीय जनता पक्षाचे विधानसभा गटनेते एकनाथ खडसे यांच्या मुलाने, पोळ्याच्या दिवशी डफडे वाजविण्यास नकार दिल्याने नीना अढायके या मातंग तरुणास बेदम मारले. त्याचा मुलगा व पत्नी यांनाही मारले. या दोन्ही घटनांमध्ये अन्याय करणारे पोलिस पाटील, सरपंच तसेच इतर अनेक लोक आहेत. या अगदी अलीकडच्या घटना आहेत. रोज कुठेना कुठे अशा घटना घडतच असतात. सर्वांची नोंद होतेच असेही नाही.\nडफडे वाजवायचे की वाजवायचे नाही, हा त्या व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा प्रश्न आहे. पण असे स्वातंत्र्य मातंगांना आहे काय सोलापूर जिल्ह्यातल्या चर्मकार समाजातल्या भगिनीवर पाच-सहा महिन्यांपूवीर् अतिप्रसंग झाला. काय तिने कोणाचे घोडे मारले होते सोलापूर जिल्ह्यातल्या चर्मकार समाजातल्या भगिनीवर पाच-सहा महिन्यांपूवीर् अतिप्रसंग झाला. काय तिने कोणाचे घोडे मारले होते ती हिंदू आहे, अस्पृश्य आहे आणि ती पाटील सांगेल त्या गोष्टीला हो म्हणत नाही. मग दुसरे काय होणार ती हिंदू आहे, अस्पृश्य आहे आणि ती पाटील सांगेल त्या गोष्टीला हो म्हणत नाही. मग दुसरे काय होणार जोवर हे सारे हिंदू राहतील, तोपयंत त्यांच्यावर असाच अन्याय होत राहील. तीच परिस्थिती भटक्या विमुक्तांची. दलितांचा बहिष्कृत भारत; आमचा तर उद्ध्वस्त भारत. आमच्या तर मनुष्यत्वालाच अर्थ नाही. स्वातंत्र्याला ६० वर्षे झाली; पण आमच्या शिक्षणाचे प्रमाण ०.०६ टक्के आहे. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण या कोणत्याही सुविधांचा आम्हांला स्पर्श झालेला नाही. एका जागेला हा समाजतीन दिवसांपेक्षा जास्त रहातच नाही. त्यामुळे मतांच्या राजकारणात यांना कुणी विचारत नाही. अल्पसंख्य असणे हा यांचा गुन्हा आहे. जोवर ती माणसे लमाण, कैकाडी, माकडवाला, वडार रहातील तोपर्यंत लोकशाहीपर्यंत पोहचूच शकत नाही. लोकशाहीमध्ये त्यांचा प्रतिनिधी नसेल तर ६० वर्षांत काय स्थिती झाली आपण पहातोच आहोत. त्यामुळे जाती नष्ट करायला पर्याय नाही. ज्यांनी जात नष्ट केली, ते पुढे गेले. ते बौद्ध असोत, मुस्लिम असोत, ख्रिश्चन असोत. ज्यांनी जात सोडली नाही, जातीची मानसिकता सोडली नाही, वर्णव्यवस्थेची गुलामगिरी सोडली नाही ते वेगाने मागे पडतायत. मग ते मराठे असोत, माळी असोत, कुणबी असोत. ब्राह्माणेतरांमध्ये सर्व गरीब गट वेगाने मागे जात आहेत. या सगळ्याचा गांभीर्यपूर्वक विचार केल्यानंतरच मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी तथागत गौतम बुद्ध आणि बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेला मार्ग स्वीकारलेला आहे. सवलती मिळोत किंवा न मिळोत; आम्हाला आमच्या पायावर उभे राहिलेच पाहिजे. कारण जे पायावर उभे राहिले तेच पुढे गेलेले आहेत. लाचार गांडुळांच्या फौजा म्हणून जगण्यापेक्षा बंडखोर म्हणून जगणे आणि अस्मितेच्या शोधात निघणे हे मला अत्यंत गरजेचे वाटते.\nलेखक - लक्ष्मण माने\nआरक्षण \"आर्थिक आधारावर\" द्यावे काय \nआरक्षण \"आर्थिक आधारावर\" द्यावे काय \nगेले काही दिवस आरक्षणाचा पाया जात, जमात किंवा सामाजिक आणि शैक्षणिक हा न ठेवता आर्थिक आधारावर समाजातील सर्व गरिबांना आरक्षण द्यावे ही भुमिका आग्रहाने मांडणारांची संख्या वाढते आहे.\nविद्यमान आरक्षणाचे पुनरावलोकन करावे अशा आशयाचे सरसंघचालक श्री.मोहन भागवत यांच्या मुलाखतीतील विधान काल प्रकाशित झाल्यापासून या चर्चेने पुन्हा उचल खाल्ली आही.\nआपल्यापैकी ज्यांना आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे असे वाटते त्यांच्यासमोर याबाबतची काही तथ्ये मांडणे गरजेचे झालेले आहे.\n१. २५ सप्टेंबर १९९१ रोजी नरसिंहराव सरकारने आर्थिक आधारावर दहा टक्के आरक्षण दिले होते. मा.सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधिशांच्या घटनापिठाने ते घटनाविरोधी ठरवले व रद्द केले हे आपणास माहित आहे काय\n२. पुन्हा असे आर्थिक आधारावर आरक्षण दिले तर ते न्यायालयात टिकणार नाही. त्यासाठी घटनादुरूस्तीही केली तरी ती संविधानाच्या मुळ चौकटीला बाधा आणणारी असल्याने न्यायालयात संमत होणार नाही.\n३. कारण आरक्षण हा गरिबीहटावचा कार्यक्रम नाही. तो सामाजिक न्यायाचा कार्यक्रम आहे. ज्या समाजघटकांना शिक्षण, शासकीय पदे आणि लोकपालिकेत प्रतिनिधीत्व डावलले गेलेले आहे त्यांना ते प्रतिनिधित्व विशेष संधीद्वारे देण्याचा हा कार्यक्रम आहे.\n४. सर्वच समाजातील गरिबांना न्याय मिळायलाच हवा.पण त्यासाठी आरक्षण हा उपाय नाही. त्यासाठी संविधानाच्या कलम ३८ आणि ४६ मध्ये तरतुदी केलेल्या आहेत. \"बीपीएल\" अर्थात दारिद्र्य रेषेखालील सर्व गरिबांना सरकारने शिक्षण, रोजगार, आरोग्य, निवारा, असे संरक्षण द्यायलाच हवे. पण ते देण्याचा / मागण्याचा मार्ग आरक्षण हा नाही. या गोष्टी न मागता त्यांना आरक्षण द्या असे म्हणणे म्हणजे \"आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी\" असली गत होईल.\n५. घटना परिषदेत आरक्षण देताना सामाजिकच निकष का लावायचे आणि आर्थिक निकष का लावायचा नाही यावर सविस्तर चर्चा झालेली आहे. [पाहा : संविधान सभा वृत्तांत, खंड, १ ते १२, ईंग्रजी/हिंदी, लोकसभा सचिवालय प्रकाशन, भारत सरकार.]\n६. आपल्या भारतीय समाजात जात, लिंगभाव, वर्ग ही तीन पक्षपाताची आणि शोषणाची केंद्रे आहेत. त्यावर समग्र उपाययोजना करायची असेल तर ती केवळ आर्थिक आधारावर विसंबून करता येणार नाही.\n७. आजच्या तीन प्रकारच्या राखीव जागांचा सम्यक विचार केला तर त्यातली राजकीय प्रतिनिधित्व देणार्‍या {ग्रामपंचायत ते संसदेतील आरक्षण ] आरक्षणाला घटनेने कलम ३३४ द्वारे दहा वर्षांची मुदत दिलेली आहे.ती वाढवित नेत आत्ता ती सत्तर वर्षे म्हणजे २०२० पर्यंत केलेली आहे.मात्र घटनेत शिक्षण आणि नोकर्‍यातील आरक्षणाला ही मुदत लागू केलेली नाही. याचा अर्थ हे आरक्षणे कायमस्वरूपी आहे काय तर नाही. ते तात्पुरतेच आहे. मात्र ते कधी संपेल तर ज्या दिवशी या सामाजिक घटकांना पर्याप्त प्रतिनिधित्व मिळेल त्या दिवशी आरक्षण संपेल. याचा अर्थ देशात जितक्या लवकर आपण सामाजिक न्याय प्रस्थापित करू तितक्या लवकर आरक्षण संपेल.\n८. जातीचे सदस्यत्व जन्माने मिळते. जातीवरून दलित,आदिवासी आणि ओबीसींना काही शतके जर डावलले गेले असेल तर जातीच्या आधारेच हा पक्षपात दूर करावा लागेल. काट्याने काटा काढणे, ही न्यायाची रिती येथे वापरलेली आहे. असे आरक्षण कोणत्याही परिस्थितीत ५०% पेक्षा जास्त असता कामा नये असे डा.बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनासभेला बजावले होते याचा विसर पडता कामा नये. [ पाहा: संविधान सभा वृत्तांत, खंड सातवा, पृ. ७४१-४२]\n९. उत्���न्न दरवर्षी बदलू शकते. जात मात्र कधीही बदलता येत नाही.\n१०. आज देशातील आयकर कायदे धाब्यावर बसऊन सुमारे ३५ कोटी लोक आयकर बुडवतात. अवघे ५ कोटी २९ लाख लोक आयकर देतात. लक्षात ठेवा जर आर्थिक निकषांवर आरक्षण दिले तर हे आयकर भरणारे ५ कोटी २९ लाख वगळता उरलेल्या १२३ कोटींची आरक्षण घेण्यासाठी रांग लागेल आणि अशा रांगेत खर्‍या गरजू, होतकरू आणि वंचितांना जागाच मिळणार नाही.\n११. आज ज्यांना आरक्षण मिळते त्यांनाही अंतर्गत आचारसंहिता लावली पाहिजे असे माझे मत आहे. एकाच कुंटुंबाने किती पिढ्या आरक्षण घ्यावे यावर बंधने असली पाहिजेत. तरच इतर दुबळ्यांना न्याय मिळेल.\n१२. खाजगीकरणाद्वारे आरक्षण संपतेच आहे. अवघी पंधरा ते वीस वर्षे थांबा. कल्याणकारी राज्य मोडीत काढून पोलीस व सैन्य वगळता बाकी सारी सरकारी खाती खाजगीकरणात जातील. सैन्यात आरक्षण नाहीच.\n१३. जात वडीलांची मिळते. आज आपण पालकांचे उत्पन्न विचारात घेतो म्हणून अतिश्रीमंतांच्या मुलांमुलींना शासकीय लाभ मिळत नाहीत. मात्र उद्या आर्थिक आधारावर आरक्षण दिले आणि अंबानी, अडाणी, टाटा, बिर्ला, प्रेमजी, मुर्ती आदींच्या मुलांनी जर उत्पन्न पालकांचे आहे. आम्ही शिकतोय. आम्हाला स्वत:चे उत्पन्न कुठेय असे विचारले तर त्यांनाही या राखीव जागा द्याव्या लागतील.\nलेख - प्रा.हरी नरके\nपाण्यापासून ठेवले होते वंचित, त्याच नेत्याने सर्वप्रथम मांडली नदीजोड संकल्पना...\nजगात तिसरे महायुद्ध हे पाण्यावरुन होईल असे अनेक तज्ज्ञ वारंवार सांगत आहेत. भुजलपातळी दिवसेंदिवस कमी होत आहे आणि पाऊस देखील लहरी झाला आहे. या सर्वांचा परिणाम सहाजिकच देशाच्या विकासावर होणार आहे. याचे भान 2015 मध्ये सरकारला आले आणि नदीजोड प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. कृष्णा आणि गोदावरी या दोन नद्यांना एकमेकांशी जोडून 17 सप्टेंबर रोजी देशात नदीजोड प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. मात्र नदीजोड प्रकल्प ही कल्पना आजची नाही तर पुढील 50 वर्षांनंतर देशाची लोकसंख्या किती असेल आणि त्यासाठी किती पाणी लागेल याचे नियोजन एका दृष्ट्या नेत्याने स्वातंत्र्याआधीच केले होते. त्यांचे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर.\nज्यावेळी उत्तर भारतात महापूर असतो तेव्हा महाराष्ट्रात पाण्याची चिंता सतावत असते. एवढेच काय कोकणात लाखो लिटर पावसाचे पाणी वाहून जाते आणि मराठवाडा हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकत असतो. आज आपण जल आणि ऊर्जासाक्षरता या शब्दांचा सर्रास प्रयोग करतो पण या शब्दांमागील भूमिका डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1950 मध्येच व्यक्त केली होती. पाण्याच्या समस्येवर कायमचा तोडगा हा नदीजोड प्रकल्पच असल्याचे त्यांनी सांगून ठेवले होते. हे वर्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शतकोत्तर रौप्यमोहत्सवी जयंती वर्ष म्हणून देशभर साजरे होते आहे. केंद्र सरकारने देखील त्याची जय्यत तयारी केली आहे आणि याच वर्षी नदीजोड प्रकल्पाला सुरुवात व्हावी हा मोठा योगायोग आहे. ज्या समाजाला हजारो वर्षे पाण्यापासून दूर ठेवले त्याच समाजातील बाबासाहेबांनी देशवासीयांना मुबलक पाणी आणि वीज मिळावी यासाठी सातत्याने प्रयत्न केले. 2000 मध्ये भारताला किती पाणी लागेल याचे नियोजन त्यांनी त्याच वेळी केले होते.\nकधी झाला पहिला प्रयत्न \nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी व्हाईसरायच्या मुंबई कौन्सिलचे सदस्य असताना पाण्याचे व सिंचनाचे नियोजन कसे करावे याचा आराखडा तयार केला होता. केंद्रीय पाटबंधारे मंत्री होते तेव्हा त्यांनी नदीजोड प्रकल्प आणला होता. दामोदर व्हॅली प्रकल्प, शेतीविषयी योजना आणि वीज याबद्दल आपले धोरण स्पष्ट केले होते.\nडॉ. बाबासाहेबांच्या विचारांचे अभ्यासक हरी नरके म्हणतात ज्या समाजाला पाण्यापासून वंचित ठेवण्यात आले त्याच समाजातील बाबासाहेबांनी देशवासियांसाठी पाण्याचे नियोजन करणे हा काळाने घेतलेला वेगळ्या प्रकारचा 'सूड' आहे.\nकेंद्रीय पाटबंधारे मंत्री असताना देशातील मोठ्या नद्या जोडण्याचा विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे आणला. दामोदर, महानदी, कोसी, गंगा आणि ब्रह्मपुत्रा नदीवरील धरणे आणि विजनिर्मिती प्रकल्प त्यांनी हाती घेतले.\nआज ज्या प्रमाणे उत्तर भारतात पूरस्थिती असते तेव्हाही तिच स्थिती होती. या पूराचा सकारात्मक उपयोग करुन घेण्याच्या दृष्टीने मोठे विद्युत प्रकल्प उभारावेत. नद्यांना कालवे काढून दुष्काळी भागात पाणी घेऊन जावे, धरणे बांधून समुद्रात जाणारे पाणी अडवून त्याचा उपयोग शेतीला, उद्योगधंद्यांना करता येईल व पुरात होणारी जीवित आणि आर्थिक हानी टाळता येईल याकडे डॉ. आंबेडकरांनी सरकारचे लक्ष वेधले होते.\nआज ज्या राज्यांमध्ये मुबलक पाणी आणि वीज आहे त्या राज्यांची भरभराट होताना दिसत आहे. उद्योगांचे प्राधान्य अशाच राज्यांना आहे. ही काळाची पावले बाबासाहेबांनी ओळखली होती. 1942 मध्ये त्यांनी सिंचन, वीजनिर्मीती, जलवाहतूकीचा विकास आणि विस्तार या गोष्टी एकमेकांना पुरक असल्याचे सांगत त्यांच्या विकासावर भर देण्याचे सुचवले होते.\nएका भाषणात बाबासाहेब म्हणाले होते, या देशातली लोकांना स्वस्त वीज नको आहे, तर जगातील सर्वात स्वस्त वीज या देशातील लोकांना मिळाली पाहिजे.\nडॉ. बाबासाहेबांच्या दूरदृष्टीबद्दल अमेरिकन अभ्यासकाने लिहून ठेवले आहे.\nप्रो.हर्ट या अमेरिकन अभ्यासकानं त्यांच्या पुस्तकात \"भारतात पाटबंधारे विकास आणि व्यवस्थापनाची राजकीय इच्छाशक्ती डॉ. आंबेडकर या मंत्र्यांनी दाखविली नसती तर पुढची 25-30 वर्षे भारतात या क्षेत्राचा विकास खुरटला असता\", असे म्हटले आहे.\nनदीजोड प्रकल्पाची संकल्पनाही देशात सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनींच 1942 मध्ये मांडली होती.\nसंदर्भ - दिव्य मराठी.कॉम\nतुला व्हावेच लागेल दुसरे आंबेडकर\n\"तुला व्हावेच लागेल दुसरे आंबेडकर\"\nमनू मानी ज्यांना महाअरी\nतिथे तुझा जन्म झाला असेल तर\nतुला व्हावेच लागेल \"आंबेडकर\"’\nमनूचा मर्मांतक वैरी ‘आंबेडकर’\nतुला व्हावेच लागेल ‘आंबेडकर ’\n‘आंबेडकर’ एवढा मोठा नाहीस झाला\nतरी लहानगा का होईना\nआंबेडकरच व्हावे लागेल तुला\nतुझ्या बापावरी मजूर नाही,\nफक्त आंबेडकर होणे आहे तुला\nम्हणजे सम्यक क्रांतीला देशात आणणे आहे तुला \nइथे या देशातील दुष्टांनी\nफार छळले आहे देशवासीयांना \nमूळ मालक असल्यामुळे एवढे पिडले की,\nतुझा संघर्षशील आंबेडकर होण्याविणा,\nसंगरामागे संगर केल्याविणा गत्यंतर नाही तुला.\nआंबेडकरांचे अनुकरणकरणे जरूर आहे तुला\nशंभुकां नंतर एक आंबेडकर जगू शकले\nफक्त अन् तू त्यांच्या नंतर जगलेला \nतुझ्या विकासाला कारण तू एकटा नाहीस,\nआणि नाही हिंदू धर्म पण तुझ्या विकासाला कारण आंबेडकर \nहे ध्यानात धर त्यांचे अनुकरण कर\nअथवा दारूण देशभक्त क्रूर, कठोर क्रांती कर स्टॅलिन हो \nत्याविना हा भगवान बुद्धाचा सुफळ, सुंदर, समृद्ध देश\n‘प्रबुद्ध भारत’ होणार नाही\nराहील दंगलखोर कौरव पांडवांचा देश\nतुला व्हावेच लागेल आंबेडकर\nकवी - बाबूराव बागूल...\nतब तुम क्या करोगे \nतब तुम क्या करोगे\nधकेलकर गांव से बाहर कर दिया जाय\nपानी तक न लेने दिया जाय कुएं से\nदुत्कारा फटकारा जाय चिल-चिलाती दोपहर में\nकहा जाय तोड़ने को पत्थर\nदिया ज��य खाने को जूठन\nतब तुम क्या करोगे\nमरे जानवर को खींचकर\nले जाने के लिए कहा जाय\nकहा जाय ढोने को\nपूरे परिवार का मैला\nपहनने को दी जाय उतरन\nतब तुम क्या करोगे \nपुस्तकों से दूर रखा जाय\nजाने नहीं दिया जाय\nविद्या मंदिर की चौखट तक\nढिबरी की मंद रोशनी में\nकाली पुती दीवारों पर\nईसा की तरह टांग दिया जाय\nतब तुम क्या करोगे\nरहने को दिया जाय\nफूस का कच्चा घर\nवक्त-बे-वक्त फूंक कर जिसे\nस्वाहा कर दिया जाय\nबर्षा की रातों में\nसोने को कहा जाय\nतब तुम क्या करोगे\nनदी के तेज बहाव में\nदर्द का दरवाजा खोलकर\nभूख से जूझना पड़े\nभेजना पड़े नई नवेली दुल्हन को\nपहली रात ठाकुर की हवेली\nतब तुम क्या करोगे\nअपने ही देश में नकार दिया जाय\nछीन लिए जायं अधिकार सभी\nजला दी जाय समूची सभ्यता तुम्हारी\nगौरव में इतिहास के पृष्ठ तुम्हारे\nतब तुम क्या करोगे\nवोट डालने से रोका जाय\nकर दिया जाय लहू-लुहान\nपीट-पीट कर लोकतंत्र के नाम पर\nयाद दिलाया जाय जाति का ओछापन\nदुर्गन्ध भरा हो जीवन\nहाथ में पड़ गये हों छाले\nफिर भी कहा जाय\nतब तुम क्या करोगे\nसरे आम बेइज्जत किया जाय\nछीन ली जाय संपत्ति तुम्हारी\nधर्म के नाम पर\nकहा जाय बनने को देवदासी\nकराई जाय उनसे वेश्यावृत्ति\nतब तुम क्या करोगे\nसाफ सुथरा रंग तुम्हारा\nझुलस कर सांवला पड़ जायेगा\nखो जायेगा आंखों का सलोनापन\nतब तुम कागज पर\nदेवी-देवताओं के वंशज तुम\nहो जाओगे लूले लंगड़े और अपाहिज\nजो जीना पड़ जाय युगों-युगों तक\nतब तुम क्या करोगे\n- ओमप्रकाश वाल्मीकि -\nबौद्ध विवाह कायदेशीर आहेत का \nबौद्ध विवाह कायदेशीर आहेत का \nहिंदू विवाह कायद्याच्या कलम ७ प्रमाणे रूढी परंपरेचे विवाह व सप्तपदी हा संस्कार विधी केलेले विवाह कायदेशीर आहेत. बौद्ध धर्मीय सप्तपदी किंवा हिंदूंच्या रुढीप्रमाणे लग्न करीत नसल्याने हिंदू विवाह कायद्याच्या कलम ७ प्रमाणे लग्नास कायदेशीरपणा प्राप्त होत नाही असा आक्षेप घेतला जातो.\nमहाराष्ट्र राज्याच्या विधी आयोगाने नवव्या अहवालामध्ये बौद्धांच्या विवाहाची माहिती मिळविली. बौद्ध धर्मातील मान्यवर व्यक्तींनी आयोगाला कळविले, त्यात तत्कालीन महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष रा. सु. गवई यांची विधी आयोगाने महत्वाची साक्ष नोंदवली. ते म्हणाले, \"डॉ.बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेसमोर वधु-वर त्रिशरण पंचशील म्हणतात व शेवटी तीन वेळा साधू म्हटल्यावर पुष्पवर्षाव केला जातो...त्यापूर्वी वधु - वर प्रतिमांना पुष्पहार अर्पण करतात, त्यांना पती-पत्नी बाबतची शपथ दिली जाते व विवाह संपन्न होतो, असा विवाहविधी कोणीही बौद्ध व्यक्ती, उपासक किंवा भंते लावू शकतात.\"\n१४ ऑक्टोबर १९५६ ला देशभरातील लाखो दलित बांधवांनी नागपूर च्या दीक्षाभूमीवर हिंदू धर्माचा त्याग केला व बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्यामुळे त्यांनी जुनी विवाहाची पद्धत सुद्धा सोडून दिली व नव्या बौद्ध पद्धतीस प्रारंभ केला, ती पद्धत कलम ३ अन्वये रूढी झाली आहे.\nमा. मुंबई उच्च न्यायालायासामोरच्या \"बेबी जयंत जगताप वि जयंत महादेव जगताप\" या प्रकरणात वरील बौद्ध पद्धतीचा प्रश्न उपस्थित करून या पद्धतीला आव्हान दिले असता, मा.न्यायमूर्तींनी विधी आयोगाचा नववा अहवाल लक्षात घेतला, साक्षीदारांनी सांगितलेला बौद्ध विवाहाचा विधी हा अनेक वर्षापासून चालू असल्यामुळे हि पद्धत एक \"रूढी परंपरा\" असल्याचे मान्य केले.\nहिंदू विवाह कायद्याच्या कलम ७ (१) अन्वये बौद्धाने रूढी परंपरेने केलेला विवाह कायदेशीर ठरतो या प्रकरणात विधी आयोगाच्या नवव्या अहवालाचा उल्लेख केला आहे.\nधर्मांतरित बौद्धांनी कोणत्या विवाह पद्धतीचा स्वीकार करावा या बाबत मुंबईच्या एका व्ही.एस. कर्डक नावाच्या शिक्षकाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विचारणा केली होती. त्या पत्राचे उत्तर बाबासाहेबांनी ४ डिसेंबर १९५६ (महापारीनिर्वानाच्या अगदी दोन दिवस अगोदर) ला दिले होते. बाबासाहेबांनी लिहिले होते कि, बौद्ध विवाहात सप्तपदी व होमाची काहीच आवश्यकता नाही. अगदी सध्या पद्धतीने विवाह संपन्न करावा. एक मातीचा पाण्याने भरलेला घडा ठेवा, त्यामध्ये लांब धागा ठेवा, त्याचे एक टोक वरच्या हातात व दुसरे वधूच्या हातात ध्यावे. वधुवर शुभ्र वस्त्र परिधान करून उभे राहतील. कुणीही एखाद्याने मंगलसुत्त म्हणावे अशी साधी पद्धत असावी.\nतसे पाहता बाबासाहेबांचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेघ कधीही मिटवता येणार नाही... परंतु विधी आयोग आणि \"बेबी जयंत जगताप विरुद्ध जयंत महादेव जगताप \"(1981 महाराष्ट्र लौ जर्नल पेज ६१४ ) या उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे....\"बौद्ध विवाह...कायदेशीर\" आहेत.\nसंदर्भ : बेबी जयंत जगताप विरुद्ध जयंत महादेव जगताप (1981 महाराष्ट्र लौ जर्नल पेज ६१४ ) .\n- अॅड. राज जाधव.....\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं परराष्ट्र धोरण...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं परराष्ट्र धोरण...\nकेंद्रातील सत्तांतरानंतर बदललेल्या भारताच्या परराष्ट्र धोरणाबाबत सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. अमेरिकेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न, चीनलगतच्या सीमेवर साधनसंपत्तीचा विकास, ऍक्ट ईस्ट पॉलिसी, संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेमध्ये कायम सदस्यत्त्व मिळवण्यासाठीचे प्रयत्न या सर्वांमुळे भारतामध्ये परराष्ट्र धोरणाला वेगळे महत्त्व प्राप्त झालेले आहे. परंतु सध्याच्या या धोरणांबाबतचे विचार 1950च्या दशकामध्येच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दूरदृष्टीने मांडले होते.\nभारतीय परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार म्हणून पं. नेहरूंचा उल्लेख केला जातो. याचे कारण पं. नेहरू हे जवळपास दीड दशक पंतप्रधानपदाबरोबरच परराष्ट्र मंत्रीही होते. त्यामुळे परराष्ट्र धोरणावर त्यांचा जबरदस्त प्रभाव होता. हा प्रभाव इतका होता की, केवळ नेहरूंनाच यासंदर्भातील ज्ञान आहे, असे सूत्र बनले होते. खुद्द महात्मा गांधीदेखील, पं. नेहरू हे परराष्ट्र धोरणातील माझे गुरू आहेत, असे म्हणत असत. त्या काळामध्ये संसदेत परराष्ट्र धोरणासंदर्भात नेहरूंची जी भाषणे होत असत त्यावर फारसा वादही होत नसे. याचे कारण त्यांचा यावर असलेला प्रभाव हेच होते. परंतु अशा काळामध्येही नेहरूंच्या परराष्ट्र धोरणावर मुद्देसूद टीका करणारी एक व्यक्ती होती, ती म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर; पण नेहरूंच्या जबरदस्त प्रभावामुळे परराष्ट्र धोरणासंदर्भातील त्यांचे विचार फारसे प्रकाशात आले नाहीत.\nपरराष्ट्र धोरण हे विचारसरणीवर अथवा भावनांवर आधारित असू नये, ते वास्तववादी आणि व्यावसायिक असले पाहिजे, असे बाबासाहेबांचे म्हणणे होते. त्यांचं धोरण हे प्रामुख्याने वास्तववादी आणि व्यावसायिक होते. त्यांचे परराष्ट्र धोरण हे नैतिक मूल्यांबरोबरच राष्ट्रीय हितसंबंधांना प्राधान्य देणारे होते. त्यांना परराष्ट्र धोरण मूल्ये आणि हितसंबंध यांच्यात समतोल साधला जाणे अपेक्षित होते. त्यांच्या परराष्ट्र धोरणामध्ये मूल्यांना महत्त्व होतेच; म्हणूनच त्यांनी भारतीय राज्यघटनेत कलम 51 मध्ये परराष्ट्र धोरणासंदर्भात काही महत्त्वाची मार्गदर्शक तत्त्वे नमूद केली आहेत. जगाच्या पाठीवर कदाचित भारत हा एकमेव असा देश आहे, की ज्याची राज्यघटना परराष्ट्र धोरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांसंदर्भात सांगते. परराष्ट्र धोरण हे केवळ भावनांवर, आदर्शवादी मूल्यांवर आधारलेले नसते, तर राष्ट्रीय हितसंबंध साधण्यासाठी परराष्ट्र धोरणाचा वापर केला गेला पाहिजे असं बाबासाहेबांचं मत होतं.\nभारताचे परराष्ट्र धोरण आदर्शवादाकडून वास्तववादाकडे जाताना दिसत आहे; परंतू या संदर्भातील दूरदृष्टी विचार डॉ. आंबेडकरांनी 1950च्या दशकातच मांडला होता, हे लक्षात घ्यावे लागेल. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये नेहरूंच्या परराष्ट्र धोरणाविरोधात मतप्रदर्शन करणे टाळले जात होते; परंतु डॉ. आंबेडकरांचे म्हणणे होते की, नेहरूंच्या परराष्ट्र धोरणामध्ये आंतरराष्ट्रीय मुद्यांचा अधिक समावेश आहे. तसेच या धोरणामधील आदर्शवाद आणि नैतिक मूल्ये ही दीर्घकाळाचा विचार करता भारताचे राष्ट्रीय हितसंबंध जोपासण्यासाठी कामी येणार नाहीत. भारताने केवळ आपल्या विकासाचा, हितसंबंधांचा विचार करता कामा नये, संपूर्ण आशिया खंडातील राष्ट्रांचे मिळून आपले संयुक्तिक परराष्ट्र धोरण असावे, असे नेहरूंना वाटत होते. पण इतर राष्ट्रांचा विचार करताना देशांतर्गत मुद्द्यांकडे त्यांचे दुर्लक्ष होत होते. या स्वरूपाची टीका पहिल्यांदा डॉ. आंबेडकरांनी केली.\nसाधारणपणे, 1947 ते 1990 हा काळ भारताच्या शीतयुद्धकालीन परराष्ट्र धोरणाचा टप्पा होता. या काळातील परराष्ट्र धोरणाचा आधार हा मुख्यत्वे करून अलिप्तता हा होता. त्या काळामध्ये ज्या अलिप्ततावादाने भारतीय परराष्ट्र धोरणाला जबरदस्त प्रभावी केले तो आजही भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये काही प्रमाणात डोकावताना दिसतो. या अलिप्ततावादावर पहिल्यांदा टीका केली तीही बाबासाहेबांनी. त्यांचे स्पष्ट म्हणणे होते की, सर्वांपासून अलिप्त राहून, सर्वांशी समान संबंध प्रस्थापित करण्याच्या या अलिप्ततवादी धोरणामुळे भारताचे हितसंबंध कधीही जोपासले जाणार नाहीत. उलट या धोरणामध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणात भारत एकटा पडेल. आपल्या मतांचा पुरस्कार करणारे अथवा आपल्या मतांना पाठिंबा देणारे मित्र भारताला उरणार नाहीत, असे त्यांचे म्हणणे होते.\nडॉ. आंबेडकरांचा अमेरिकेकडे विशेष कल होता. अमेरिका हा भारताला संरक्षण तसेच आर्थिक व व्यापारी दृष्टिकोनातून महत्त्वाचा ठरू शकतो, असे त्यांचे मत होते. त्यांनी तत्कालीन भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधी तौलिनक अभ्यास करून अमेरिकेसोबत व्यापारी संबंध घनिष्ट करणे भारतासाठी किती आवश्यक आहे, हे दाखवून दिले होते. अमेरिकेबरोबरची भागीदारी भारताला उपकारक ठरणारी आहे; पण अलिप्ततावादासारख्या धोरणामुळे अमेरिकेसारखे राष्ट्र दुखावले जाऊ शकते, असे बाबासाहेबांचे म्हणणे होते.\nदुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमेरिकेशशी मैत्रीसंदर्भात विचार मांडतानाच केवळ युरोप वा पश्चिमेकडील राष्ट्रांचाच विचार करता कामा नये तर पूर्वेकडील राष्ट्रांचाही विचार केला पाहिजे असेही मत डॉ. आंबेडकरांनी मांडले होते. ब्रह्मदेश, व्हिएतनाम, इंडोनेशिया कम्बोडिया यांसारख्या पूर्वेकडील राष्ट्रांबरोबर भारताचे सांस्कृतिक संबंध आहेत, त्यामुळे भारताने त्यांच्याशी संबंध घनिष्ट करणे खूप गरजेचे आहे. त्यासाठी दक्षिण पूर्व आशिया आणि उत्तर पूर्व आशियायी राष्ट्रांकडे भारताने लक्ष द्यावे, अशी मागणी डॉ. आंबेडकरांनी त्यावेळी घेतली होती.\nअमेरिका, दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्रे यांबरोबरच चीनसंदर्भातही डॉ. आंबेडकरांचे धोरण अतिशय स्पष्ट होते. चीन हे अतिशय धूर्त राष्ट्र आहे आणि अशा राष्ट्राबाबत भारताने गाफील राहून चालणार नाही. तसेच आदर्शवादी दृष्टीकोनातून चीनशी मैत्री करण्याचे प्रयत्न भारताने करू नये, असे बाबासाहेबांचे म्हणणे होते. त्या काळामध्ये नेहरूंचे धोरण हे काहीसे चीनचे लांगुलचालन करणारे होते. त्यामुळेच 1949 मध्ये कम्युनिस्ट चीनला संयुक्त राष्ट्रांचे सदस्यत्त्व मिळावे यासाठी भारताने जोरदार मागणी केली होती. साहिजकच, त्यावर बाबासाहेबांनी टीका केली होती. 1954 मध्ये भारताने चीनसंदर्भात तयार केलेले पंचशील धोरण संसदेमध्ये चर्चेसाठी आले होते. त्यावेळी बाबासाहेबांनी फार उत्तम प्रकारे त्यावर टीका केली होती. ते असे म्हणतात, पंचशील धोरण हे बुद्धधर्माचा अविभाज्य घटक आहे. पण या धोरणाचा चीनकडून अवलंब होताना दिसत नाही. चीन जर तिबेटियन लोकांवर अन्याय करत असेल तर त्यांना अशा प्रकारचे पंचशील धोरण करण्याचा काय अधिकार आहे असा सवाल त्यांनी केला.\nयावरून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, आपण आजवर ज्या दृष्टीकोनातून विचार करत होतो त्यापासून दूर जाऊन वेगळा विचार करायचा असेल तर आपल्याला पुन्हा एकदा डॉ. आंबेडकरांपाशी जावे लागेल. चीन, पाक��स्तान आणि काश्मीर यांबाबतची आपली भूमिका ही नेहरूंच्या विचारांनी प्रेरित आहे आणि गेली 67 वर्षे आपण हा विचार धरून वाटचाल करत आहोत. पण या विचाराने हे प्रश्न सुटलेले नाहीत. त्यामुळे आता पर्यायी विचार स्वीकारण्याची वेळ आली आहे आणि हा पर्यायी विचार म्हणून डॉ. आंबेडकरांचे विचार लक्षात घेणे आपल्याला गरजेचे आहे.\n- डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्लेषक...\nबौद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेछ्या....\nबौद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेछ्या....\nतुम्हाला मैत्री वाढवायची आहे ना मग तुम्ही दुसरी व्यक्ती किती वाईट आहे हे सांगण्याऎवजि तुम्ही स्वतः किती चांगले आहात... हे इतरांना पटवून द्या\"... मग.. तुमच्यातला चांगुलपणा पाहून... ते... आपोआप तुमचे मित्र बनतील...\n\"बौद्ध\" धम्माचे हि असेच आहे... तेव्हा हिंदू धर्म किंवा इतर कोणत्याही धर्मावर टीका टिप्पणी करत बसण्यापेक्षा...तुमच्या धम्माचा प्रसार प्रचार करा... ते आपोआप वळतील... सर्वांचा अंतिम थांबा...हाच आहे....\nद्वेषाने तर द्वेष वाढतो...नको तो संघर्ष...शांती मधुनी क्रांती निर्मते...होतो उत्कर्ष...\n- तमाम मनुष्यमात्रास बौद्ध पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेछ्या -\n- राज जाधव -\nकित्येक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर \"कोर्ट\" सिनेमा पाहून आलो... कोर्ट नावाशी माझी जवळीक असल्यामुळे, थोडी जास्तच उत्सुकता लागली होती, सिनेमागृहात गेलो तो संभादादांचा खर्डा आवाज कानी पडत होता, फिल्म मध्ये मध्ये आडकत होती, त्यामुळे वैतागून आम्ही सर्व प्रेक्षकांनी जागेवरच उभे राहून चित्रपट बंद करून पुन्हा पहिल्यापासून लावण्याची विनंती (खरे तर दमदाटी) केली...आणि त्यांनी तसे केले देखील...(हा देखील एक नवीन अनुभव अनुभवला)\nचित्रपट पुन्हा सुरु झाला...प्रेक्षकांनी...\"बाबासाहेबांचा विजय असो\" अश्या घोषणा दिल्या.. म्हटले आज चित्रपट व्यवस्थित पाहायला मिळेल... \"फ्यानड्री\" च्या वेळेस वाईट अनुभव आला होता...\nचित्रपट सुरु होतो...अगदी सहज...सुलभ...आपल्यासारखाच...सामान्य अगदीच सामान्यपणे... सुरुवातीलाच वाटू लागते... \"राष्ट्रीय पुरस्कार विजेते सिनेमे खरेच बोर असतात\"... त्यामुळेच चित्रपटगृहात जेमतेम गर्दी होती...\nतसा विषय अगदी सोपा आणि सरळ....एका कुचकामी प्रशासनाचा दोष, दुसर्या कोणावर तरी लादण्यासाठी आणखी एका प्रशासनाची केविलवाणी धडपड....\nचित्रपट चालत राहतो...शांत...अगदी शांत...पण प्रशासनाच्या थोबाडीत एक एक चपराक देत राहतो...\nआरोपीचा वकील आणि सरकारी वकील यांची कोर्टातली जुगलबंदी कदाचित पहिल्यांदाच कोणीतरी खरीखुरी मांडलेली दिसली...आणि त्यांचे वैयक्तिक आयुष्य देखील अगदी खरे खुरे... त्यामागे लेखकाची, कदाचित चित्रपट अगदी खराखुरा करण्याची कल्पना असावी...\nदोन्ही वकील बहुदा इंग्लिश मध्ये बोलत होते, तरीही प्रेक्षक कांमधून येणारी दाद मनाला सुखावह करीत होती, जयंतीचा अनुभवामुळे दुखी झालेला मी, इथल्या सुसुक्षित आंबेडकरी तरुणांमुळे थोडा जास्तच आनंदी झालो... असो...\n१८० वर्षापूर्वीच्या बंदी असलेल्या पुस्तकाचा साधा उल्लेख देखील \"त्याज्ज\" असल्याची धमकीच आरोपीच्या वकिलावर हल्ल्याच्या सीनमधून हल्ला करणारांकडून आज हि तुम्हास दिली जातेय... (कोणाची भावना कधी, कुठे, कशी दुखेल याचा नेमच नाही )\nचित्रपटातील एन.जी.ओ.च्या चर्चासत्राचा तो सीन देखील बरेच काही सांगून जातो...\nचित्रपटात मध्ये मध्ये गुजराती भाषा वापरून एक कॉमिक पणा छान जमलाय...\nयात एक प्रसंग येतो \"सुबोध\" जेव्हा गुजराती वकिलाच्या घरी त्यास भेटावयास जातो, तेव्हा सुबोधला त्यांच्यासोबत जेवायला बसायला सांगतात...नाही हो करत तो आग्रहाखातर बसतो...बाजूलाच बसलेला वकिलाचा गुजराती वडील सुबोधची चौकशी करतो, नाव काय याचा मित्र कि क्लायंट वगैरे... त्या चौकशी दरम्यान प्रेक्षकांना धाकधूक वाटत होती, कि तो त्या सुबोध ची जात विचारेल आणि जात एकूण त्यान धक्का बसेल, ते उठून जातील, त्याला उठवतील... पण तसे काही होत नाही...कारण चित्रपट वास्तवदर्शी आहे... उगीच जातिवाद कोंबायचा म्हणून काही सीन घडवला नाही...हे हि कौतुकास्पद... पण...अशी धाकधूक का होते.. याचा मित्र कि क्लायंट वगैरे... त्या चौकशी दरम्यान प्रेक्षकांना धाकधूक वाटत होती, कि तो त्या सुबोध ची जात विचारेल आणि जात एकूण त्यान धक्का बसेल, ते उठून जातील, त्याला उठवतील... पण तसे काही होत नाही...कारण चित्रपट वास्तवदर्शी आहे... उगीच जातिवाद कोंबायचा म्हणून काही सीन घडवला नाही...हे हि कौतुकास्पद... पण...अशी धाकधूक का होते.. कदाचित जातीभेद करणाऱ्या पेक्षा आमच्याच मनात जात घट्ट घर करून बसलीय का कदाचित जातीभेद करणाऱ्या पेक्षा आमच्याच मनात जात घट्ट घर करून बसलीय का आमचा पूर्वगृह एवढा दुषित झालाय का आमचा पूर्वगृह एवढा दुषित झालाय का कि आम्हाला आमच्या ज��तीची एवढी भीती वाटतेय कि... जातीभेद कोणीही...कुठेही आमच्यावर लादू शकतो... सीन एकदम सोपा आहे पण त्यामागे एवढी मोठी कहाणी हि...असू शकते...\nयातील कलाकार अक्टिंग करतायेत हे कोणत्याच अंगाने वाटत नाही... अगदी रियालिटी... वास्तवदर्शी.... मयत वाघमारेची बायको..आणि तिचे कोर्टातले घाबरणे...तिचे भाव... अगदी सामान्य... पण खरे खुरे संभादादांचा आवाज आणखी एक दोन गाण्यात ऐकायला मज्जा आली असती पण... शाहिरच वारंवार \"उचलले\" जातात...त्यामुळे जे आहे त्यातच समाधान मानावे....\nसध्या लोकशाहीर, विद्रोही कलाकार, आंदोलनकर्त्या आंबेडकरी समाजास... उठसुठ नक्सलवादी \"कोणत्या तपासाने\" आणि कसे ठरविले जाते याची \"पोलखोल\" अगदी मार्मिक आणि कमालीची वाटते...\nचित्रपटाचा शेवट हाच चित्रपटाचा मुख्य \"गाभा\" आहे, कोर्टाला एक महिना सुट्ट्या पडतात (तश्या सेशन कोर्टाला नसतात म्हणा, पण ते चावून घेवू )... सुट्टीच आनंद लुटण्यासाठी \"न्यायाधीश\" देखील फिरायला जातात... त्यांच्या मित्रांशी चालू असलेल्या गप्पा... अधोरेखित करतात कि, शिक्षणाचा, हुद्द्याचा आणि \"सद्सदविवेकबुद्धीचा\" काही संबंध नाही... कितीही शिकलो तरी अंधश्रधा आणि कर्मकांड डोक्यातून जात नाही...\nट्रिपवर असताना एका बागेत न्यायाधीश मोहोदयाना डुलकी लागली असता. काही आगावू पोरे त्यांच्या अवतीभवती आरडा ओरडा करून त्यांची झोप घालवतात... रागावलेले न्यायाधीश महाराज \"दंड\" म्हणून, \"एका पोराच्या कानाखाली आवाज काढतात\"...\nगम्मत बघा... आयुष्यभर लोकांना हे \"जज\" करतात... पण खरे जजमेंट कदचीत कधी केले नसावे त्यामुळे हा घोळ...\n\"गोंधळ केला\"...दंड म्हणून एकाला कानफाडतात... ते देखील एका \"मुक्या\" मुलाला...ज्याला बोलता येत नाही... तो विनाकारण दंड भोगतो... या सिस्टीमचा बळी ठरतो...\nत्या सीन मध्येच सारे मर्म दडलेय... हि सिस्टीम आज शिक्षा देते, ती खर्या गुन्हेगारांना कि निरपराध लोकांना...\nकोर्ट सिनेमा तिथेच बोट ठेवतो, \"न्यायालयात फक्त \"निकाल\" मिळतो...\"न्याय\"...नाही\"....आणि मला \"वकील\" म्हणून याचा चांगलाच अनुभव आहे.\nया चित्रपटाला एक \"दर्जा\" आहे, आणि त्याला लाभणारा प्रेक्षकहि दर्जेदार हवा... तरच या चित्रपटाला न्याय मिळेल...\nचित्रपट अवश्य पहा...पण तुमच्यात तो चित्रपट पाहण्याचा \"दर्जा\" असला तरच...\nअन्यथा... सनी लीयोनीचा \"लीला\" सिनेमा पहा... किंवा नेटवर तिच्याच लीला पहा...तुमची मर्जी...\nधर्मांतराने दलित��ंना काय दिले \nआरक्षण \"आर्थिक आधारावर\" द्यावे काय \nतुला व्हावेच लागेल दुसरे आंबेडकर\nतब तुम क्या करोगे \nबौद्ध विवाह कायदेशीर आहेत का \nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं परराष्ट्र धोरण...\nबौद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेछ्या....\nएक विद्रोही कवी...नामदेव ढसाळ....\nएक विद्रोही कवी... नामदेव ढसाळ.... नामदेव लक्ष्मण ढसाळ (जन्मः फेब्रुवारी १५, इ.स. १९४९ पुणे जिल्हा) मराठी दलित साहित्यातील परिवर्तन...\n बाबासाहेबांवरील काही निवडक कवींच्या कवितांचा संग्रह केलेला आहे, कविता वाचून स्फूर्ती आली पाहिजे हाच उद्देश...\nदेव देवळात नसते, देवळात पुजाऱ्याचं पोट असते...\nदेव देवळात नसते, देवळात पुजाऱ्याचं पोट असते..... एका गावात एक नवीन मंदिर बांधण्यात आले. त्यानिमित्त गाडगेबाबांना कीर्तनासाठी बोलावण्...\n काल सायंकाळी \" फेसबुक\" या सोशल वेबसाईटवर एका मित्राच्या \"ग्रुप\" मध्ये ...\nक्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे...\nक्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे... भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात अशा अनेक व्यक्ती आहेत की, ज्यांनी मोलाची कामगिरी बजावली, परंतु ते सर्व ...\nजमीन / मालकी हक्क / वारस विषयक हक्क काय आहेत \nजमीन/ मालकी हक्क/ वारस विषयक हक्क काय आहेत जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या प्रयोजनाकरीता जे रेकॉर्डस् ठेवले जातात त्यांना भुमि अभि...\nमिलिंद प्रश्न - भाग पहिला....\"नागसेन आयुष्मान रोहनची भेट\"...\nमिलिंद प्रश्न - भाग पहिला.... \"नागसेन आयुष्मान रोहनची भेट\"... \"मिलिंदपनहो\" म्हणजेच\" मिलिंद प्रश्न\" हा...\n जग बदल घालूनी घाव सांगून गेले मला भीमराव सांगून गेले मला भीमराव गुलामगिरीच्या या चिखलात\nएक वेदनामय दुपार.....आणि सोनबा येलवे.....\nएक वेदनामय दुपार.....आणि सोनबा येलवे..... 1939-1946 च्या काळात पनवेलच्या नाक्यावर घडून गेलेली ही वेदनामय, दारुण घटना.... हा का...\n१४ आक्टोंबर - धम्मचक्र प्रवर्तन दिन....\n१४ आक्टोंबर - धम्मचक्र प्रवर्तन दिन.... डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ आक्टोंबर १९५६ रोजी नागपूर येथील दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन...\nजिवाची बाजी लावणारा मी एक बाजीगर आहे...\nमनुवादाला विळखा घालणारा मी एक अजगर आहे...\nघेतला आहे आदर्श आता शिवबाच्या तलवारीचा...\nजतिवाद्याला गाडनारा मी एक भीम टायगर आहे..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A1%E0%A4%BE", "date_download": "2019-11-22T00:48:47Z", "digest": "sha1:V3WHTQVKAYCKSZDC53ZDAEPQ2NJPOQVR", "length": 3787, "nlines": 57, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चर्चा:साखरपुडा - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख फक्त हिंदू आणि त्यातही महाराष्ट्र व आसपासच्या प्रदेशांतील चालीबद्दल आहे. तरी लेखाचे शीर्षक बदलावे किंवा अनेक प्रदेश, धर्म, समाजांच्या चालीरीतींबद्दल लिहावे. -- अभय नातू (चर्चा) २२:५३, १८ मे २०१८ (IST)\nनमस्कार Pooja Jadhav: हा लेखात काही ठिकाणी प्रताधिकारभंग झालेला दिसत आहे. त्याला लवकर स्वतःच्या शब्दात लिहून टाकावे. मराठी विकिपीडियावर प्रताधिकारभंगाची खंबीरपणे कार्यवाही केली जाते. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला २३:१२, १८ मे २०१८ (IST)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ मे २०१८ रोजी ००:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-reached-tenbhu-scheme-water-till-sangola-23959", "date_download": "2019-11-21T23:27:22Z", "digest": "sha1:QA655NAY6PJO2COB56XMHKVFBBLJENMT", "length": 16523, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi, reached the 'Tenbhu' scheme water is till Sangola | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n‘टेंभू’ योजनेचे पाणी सांगोल्यापर्यंत दाखल\n‘टेंभू’ योजनेचे पाणी सांगोल्यापर्यंत दाखल\nगुरुवार, 10 ऑक्टोबर 2019\nसांगली : आटपाडी तालुक्यात दुष्काळी परिस्थिती आहे. तालुकावासियांनी वारंवार मागणी करूनही टेंभूचे पाणी उशिरा तालुक्यात दाखल झाले. पण सध्या टेंभूचे पाणी वेगाने सांगोला (जि. सोलापूर) तालुक्यात सोडले जात आहे. आटपाडीपासून ५० कि.मी.पर्यंत सांगोला तालुक्यात पाणी गेले, पण आटपाडी तालुक्यातील तलाव कोरडे आहेत. त्यामुळे आटपाडी तालुका उपाशी, तर सांगोला तालुका तुपाशी, अशी स्थिती आहे.\nसांगली : आटपाडी तालुक्यात दुष्काळी परिस्थिती आहे. तालुकावासियांनी वारंवार मागणी करूनही टेंभूचे पाणी उशिरा तालुक्यात दाखल झाले. पण सध्या टेंभूचे पाणी वेगाने सांगोला (ज���. सोलापूर) तालुक्यात सोडले जात आहे. आटपाडीपासून ५० कि.मी.पर्यंत सांगोला तालुक्यात पाणी गेले, पण आटपाडी तालुक्यातील तलाव कोरडे आहेत. त्यामुळे आटपाडी तालुका उपाशी, तर सांगोला तालुका तुपाशी, अशी स्थिती आहे.\nगेली २ वर्षे आटपाडी तालुका भीषण दुष्काळी परिस्थितीला तोंड देत आहे. यंदाही पावसाने दडी मारल्याने तालुक्यातील सर्व ओढे, माणगंगा नदी कोरडी आहे. तालुक्यात पिण्याच्या पाण्याची आणि चाऱ्याची टंचाई आहे. त्यामुळे टेंभू योजनेचे पाणी सोडून तालुक्यातील सर्व ओढे, बंधारे, तलाव भरावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.\nतालुक्यात १८ सप्टेंबर रोजी टेंभूचे पाणी आले. तीनच दिवसांत ३०८.९७ द.ल.घ.फू. एवढा पाणीसाठा होऊन पाणी सांडव्यावरून वाहू लागले. तेव्हापासून आजअखेर आटपाडीच्या शुक्र ओढ्यातून सांगोला तालुक्यात पाणी सुरू आहे. आटपाडीपासून लोणारवाडी, बलवडी, नाझरे, वाटंबरे ते कडलासच्या पुढे ५० कि.मी.पर्यंत माणगंगा नदीतून बंधारे भरत पाणी सोडले जात आहे. तरीही आटपाडी तालुक्यातील माणगंगा नदी कोरडी आहे. गवळेवाडी, आवळाई, विठलापूर, कौठुळी या गावांना ओढ्यातून पाणी सोडून वर्ष झाले.\nया परिसरात पिण्याच्या पाण्याचे टॅँकर सुरू आहेत. तिथे खरिपाची पेरणीही झाली नाही. तसेच रब्बी हंगामाची पेरणी पावसाअभावी होणार नाही. दिघंची परिसर कोरडा आहे. त्यामुळे टेंभूचे पाणी येऊनही केवळ नियोजन नसल्याने तालुकावासीयांना दुष्काळावर मात करण्यात मोठा अडथळा निर्माण होत आहे.\nसांगोल्याला ४००, तर आटपाडीला १०० क्युसेक\nसांगोला तालुक्यात सध्या ३०० क्युसेक वेगाने आटपाडी तलावातून आणि घाणंद-हिवतड कालव्यातून जुनोनी, कोळे या सांगोला तालुक्यातील गावांना १०० क्युसेक, असे एकूण ४०० क्युसेकने पाणी सोडले जात आहे. आटपाडी तालुक्यात निंबवडे तलावात फक्त १०० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. हा अन्याय संतापजनक आहे.\nपाणी water सोलापूर रब्बी हंगाम\nलोक-जैविपा - भर दुष्काळात उभारलेली हिरवाई\nशेतकऱ्यांचा पुढाकार अनुभवल्यावर वन विभागाच्या सहभागाने वन जमिनीच्या काही भागांवर “नैसर्गि\nईशान्यकडील राज्ये का नाकारतात महाराष्ट्राची साखर...\nकोल्हापूर : वाहतूक खर्चामुळे महाग पडत असल्याने राज्यातील साखरेला ईशान्य भागातून मागणी कमी\nजमिनीच्या सुपीकतेतील गांडुळांचे योगदान\nजगभरामध्ये हजारो जातीची गां��ुळे अस्तित्वात असून, जमिनीच्या जडणघडणीमध्ये सातत्याने कार्यरत\nजळगाव जिल्ह्यात 'येथे' सुरु झाली हमीभावाने कापूस...\nजळगाव ः खानदेशात भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) कापूस खरेदीला सुरवात केली असून, जळगाव ज\nनगर : नुकसान भरपाईसाठी एकशे पस्तीस कोटींचा निधी\nनगर : जिल्ह्यात ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसामुळे शेतीपिका\nलोक-जैविपा - भर दुष्काळात उभारलेली...शेतकऱ्यांचा पुढाकार अनुभवल्यावर वन विभागाच्या...\nनगर : नुकसान भरपाईसाठी एकशे पस्तीस...नगर : जिल्ह्यात ऑक्टोबर ते नोव्हेंबर या...\n'या' बाजार समितीत शेतकऱ्यांना अल्प दरात...अकोला : सध्या कोणत्याही शासकीय योजनेचा फायदा...\nजळगाव जिल्ह्यात सर्वच नुकसानग्रस्तांना...जळगाव : अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना...\nकेंद्रीय पथक आज मराठवाड्यात पीक...औरंगाबाद : मराठवाड्यात ऑक्‍टोबर-...\nफळबागांची लागवड खोळंबण्यास ‘तो’ ठरला...पुणे : मागील दोन ते तीन महिन्यांत जोरदार पाऊस...\nसांगलीत बेदाणा लिलावास प्रारंभसांगली : दिवाळीच्या महिन्याच्या सुटीनंतर बाजार...\nअमरावती जिल्ह्याला २४ टक्‍के...अमरावती : मॉन्सूनोत्तर पावसाचा जिल्ह्यात ८० टक्‍...\nपरभणी विभागात २८ हजार क्विंटल...परभणी : महाबीजच्या परभणी विभागातील सहा...\nहमीभावासाठी 'सीसीआय'ला द्या कापूस : ॲड...वर्धा : ‘‘शेतकऱ्यांनी आधारभूत किमतीपेक्षा कमी...\nराज्यात रताळी ५०० ते ६००० हजार रुपये...जळगावात २२०० ते ३२०० रुपये जळगाव...\nपेरणीपूर्व मशागतीय पद्धतीने करा...रब्बी हंगामात ज्वारी, गहू, हरभरा, करडई व सूर्यफूल...\nकांदा पिकासाठी संतुलित अन्नद्रव्य...कांदा उत्पादकता कमी होण्यासाठी असंतुलित खत...\nजळगाव जिल्हा परिषदेत निधीवाटपावरून आरोप...जळगाव : जिल्हा परिषद सेस फंड, शिक्षण, महिला-...\nवऱ्हाडला पीक नुकसानभरपाईचा २६५ कोटींचा...अकोला : ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिपावसाचा फटका...\nपुणे विभागात रब्बीसाठी अडीच लाख टन खते...पुणे : रब्बी हंगामात शेतकऱ्यांना खतांची अडचण येऊ...\nसांगली जिल्ह्यात भूजल पातळी ५८...सांगली : जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांपेक्षा यंदा...\nनाशिक : भिजलेल्या पिकांमुळे चाऱ्याचा...नाशिक : जिल्ह्यात झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसाने...\nधक्कादायक, एकाच गावातल्या ६०० मेंढ्या...नगर ः मागील महिन्यात अतिवृष्टीने पारनेर...\nअधिक उपसा केला तर प��णी टंचाईची शक्यता...लातूर : जिल्ह्यात पावसाळ्याच्या चारही महिन्यांत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/sports/badminton/sindhus-challenge-ends/articleshow/71779550.cms", "date_download": "2019-11-22T00:36:42Z", "digest": "sha1:VKABENZ4DEAVHTEZWBI2BM2OMGDI4TIQ", "length": 12714, "nlines": 160, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "badminton News: सिंधूचेही आव्हान संपुष्टात - sindhu's challenge ends | Maharashtra Times", "raw_content": "\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'WATCH LIVE TV\nफ्रेंच ओपनवृत्तसंस्था, पॅरिससायना पाठोपाठ भारताच्या पी व्ही सिंधूलाही फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला...\nसायना पाठोपाठ भारताच्या पी. व्ही. सिंधूलाही फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला. ऑगस्ट महिन्यात जगज्जेतेपद पटकाविल्यानंतर सिंधूला सलग चौथ्या स्पर्धेत उपांत्य किंवा अंतिम फेरी गाठता आलेली नाही. तिच्या पराभवाने भारताचे आव्हान केवळ पुरुष दुहेरीतील सात्त्विकसाईराज रांकिरेड्डी-चिराग शेट्टी या जोडीवर अवलंबून आहे. या जोडीने उपांत्य फेरी गाठली आहे.\nमहिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत अग्रमानांकित चायनीज तैपेईच्या ताइ त्झू यिंगने पाचव्या मानांकित सिंधूवर २१-१६, २४-२६, २१-१७ अशी मात केली. ही चुरशीची लढत एक तास अन् पंधरा मिनिटे रंगली. जागतिक क्रमवारीत ताइ अव्वल, तर सिंधू सहाव्या स्थानावर आहे. यापूर्वी या पारंपरिक प्रतिस्पर्धी १५वेळा आमनेसामने आल्या होत्या. यातील दहा लढती ताइने, तर पाच लढती सिंधूने जिंकल्या होत्या. पहिल्या गेममध्ये सिंधू १०-१० अशा बरोबरीनंतर दोन पाऊल पुढेच राहिली. यानंतर १७-१६ अशा आघाडीनंतर तिने सलग चार गुण घेत पहिली गेम जिंकली. दुसरी गेम अतिशय रंगतदार झाली. ताइने ७-५ अशी आघाडी घेतली होती. यानंतर सिंधूने सलग चार गुण घेत आघाडी मिळवली. यानंतर दोघींमध्ये प्रत्येक गुणासाठी चढाओढ बघायला मिळाली. त्यामुळे दोघींना प्रत्येक गुणासाठी चांगलाच संघर्ष करावा लागत होता. यानंतर सिंधूने २०-१९ अशी आघाडी घेत पहिला मॅच पॉइंट मि��वला. हा मॅच पॉइंट वाचवून ताइने सलग दोन गुण घेत गेम पॉइंट मिळवला. यानंतर सिंधूने चार गेम पॉइंट वाचवून २४-२४ अशी बरोबरी साधली होती. मात्र, पुढील दोन गुण घेत ताइने गेम जिंकली आणि आपले आव्हान राखले. निर्णायक गेममध्ये मात्र ताइच्या आक्रमक खेळासमोर सिंधूचा निभाव लागला नाही. ताइने एक वेळ १८-१२ अशी आघाडी घेतली. सिंधूने तिला १७-१९ असे गाठले. मात्र, पुढील दोन गुण घेत ताइने बाजी मारली.\n जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत ठरली अजिंक्य\nआज आईचा वाढदिवस, विजय समर्पितः सिंधू\nमानसी जोशी वर्ल्ड चॅम्पियन\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\n'असा' झाला गायिका गीता माळी यांच्या कारला अपघ...\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nआजचं राशी भविष्य: दि. २१ नोव्हेंबर २०१९\nमुंबईच्या रस्त्यावर धावतेय भन्नाट रिक्षा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nSPG सुरक्षा हटवण्याच्या निर्णयावर प्रियंका गांधींची 'ही' प्र...\n'अशी' आहे जीप कॉम्पास ट्रेलहॉक\nमी दलितविरोधी वक्तव्य केले नाही: बाबा रामदेव\nभाजपच्या नेतृत्वात झारखंड नक्षलवादी मुक्त झाला: शहा\nमथुरेत माकड सफारी सुरू करा; हेमामालिनी यांची उपरोधिक मागणी\n९३ टक्के भारतीयांना H4 अंतर्गत अमेरिकेत व्हिसा\nआजपासून भारत-बांगलादेश 'गुलाबी' कसोटी\nअनिश नंबियारचा अष्टपैलू खेळ\nएकाच दिवशी तीन सुवर्णवेध\nसान्वी, साहिल जिल्हा संघाचे कर्णधार\nमॉइल एकादशची विजयी आगेकूच\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nकश्यप, श्रीकांत, समीर सलामीलाच गारद...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%A6%E0%A5%88%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%87", "date_download": "2019-11-22T00:48:15Z", "digest": "sha1:HIWENEAOVSZUOQ6CLZSNAOAEFWSFEJUD", "length": 3102, "nlines": 64, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:संस्कृतीनुसार दैवते - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► हिंदू दैवते‎ (१० क, १०२ प)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इ��� करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ ऑगस्ट २०११ रोजी १९:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/fire-brigade", "date_download": "2019-11-21T23:48:38Z", "digest": "sha1:NMJ73RATWYXF2R7YTOOMDL43GNJYFU32", "length": 9352, "nlines": 123, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "fire brigade Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nरात्री उशिरा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये 1 तास 10 मिनिटे बैठक, सत्तास्थापनेचा फॉर्म्युला निश्चित\n#Me Too : इंडियन आयडॉल शोमधून अनू मलिक यांची पुन्हा हकालपट्टी\nशरद पवारांच्या नेतृत्वातील सरकार पाच वर्षे टिकेल : रोहित पवार\nमुंबईत अनेक ठिकाणी गॅस गळतीच्या तक्रारी, बीएमसीकडून सतर्कतेचा इशारा\nदेशाची आर्थिक राजधानी मुंबईच्या अनेक ठिकाणी गॅस गळतीच्या (Gas Leakage in Mumbai) तक्रारी आल्याने एकच खळबळ उडाली.\nनाशिक : महात्मानगर परिसरात आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी\nONGC Fire | ओएनजीसीच्या आगीचा मुंबईकरांना फटका, सीएनजीचा तुटवडा होण्याची शक्यता\nONGC Fire : उरणच्या ONGC प्लांटमधील आग नियंत्रणात, 4 जणांचा होरपळून मृत्यू\nउरणच्या ओएनजीसी प्लांटमध्ये (ONGC Fire) लागलेली भीषण आग तब्बल 5 तासाने आटोक्यात आली आहे.\nसोलापुरात बँक ऑफ महाराष्ट्राचा स्लॅब कोसळला, ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकले\nसोलापुरात बँक ऑफ महाराष्ट्राचा स्लॅब कोसळला आहे. स्लॅब कोसळल्यामुळे 6 जण जखमी झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना करमाळा येथे घडली.\nभिवंडीत पुन्हा अग्नितांडव, दोन गोडाऊन जळून खाक\nभिवंडी तालुक्यात अग्नितांडव सुरुच आहे. तालुक्यातील वळ ग्रामपंचायत हद्दीत प्रेरणा कॉम्प्लेक्सजवळील गायत्री कंपाऊंडच्या केमिकल गोडाऊनला लागलेली आग जेमतेम शमली होती, तेवढ्यात वळ ग्रामपंचायतीमध्येच पुन्हा एक आगीची घटना घडली.\nभिंवडीतील प्रेरणा कंपाऊंडमधील आग भडकली, 14 तासांनंतरही आगीवर नियंत्रण नाही\nभिवंडीत 1 लाख स्क्वेअर फुटाच्या गोडाऊनला आग, 12 तास उलटूनही आगीवर नियंत्रण नाही\nभिवंडीतील प्रेरणा कम्पाऊंड येथील एका केमिकल गोडाऊनला भीषण आग लागली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाच्या 4 गाड्या घटनास्थळावर प्रयत्न करत आहेत.\nवांद्र्याच्या MTNL इमारतीला भीषण आ��\nवांद्र्यातील एमटीएनल इमारतीला भीषण आग लागली आहे. या आगीमुळे एकच खळबळ परिसरात उडाली आहे. ही घटना आज (22 जुलै) दुपारी 3 च्या दरम्यान घडली असून आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.\nमुंबई : अग्निशमन दलात पहिला रोबो दाखल\nरात्री उशिरा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये 1 तास 10 मिनिटे बैठक, सत्तास्थापनेचा फॉर्म्युला निश्चित\n#Me Too : इंडियन आयडॉल शोमधून अनू मलिक यांची पुन्हा हकालपट्टी\nशरद पवारांच्या नेतृत्वातील सरकार पाच वर्षे टिकेल : रोहित पवार\n“शिवसेना ठरवेल तेच होईल, सत्तेचा जोकर शिवसेनेच्या हातात”\n ‘रंगबाज फिरसे,’ चा ट्रेलर लाँच\nरात्री उशिरा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये 1 तास 10 मिनिटे बैठक, सत्तास्थापनेचा फॉर्म्युला निश्चित\n#Me Too : इंडियन आयडॉल शोमधून अनू मलिक यांची पुन्हा हकालपट्टी\nशरद पवारांच्या नेतृत्वातील सरकार पाच वर्षे टिकेल : रोहित पवार\n“शिवसेना ठरवेल तेच होईल, सत्तेचा जोकर शिवसेनेच्या हातात”\nबैलाला ठार मारण्यासाठी वापरलेला जेसीबी जप्त, आता आरोपींचा शोध सुरु\nजेसीबीने बैलाची हत्या करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल, क्रूरतेचं कारण समोर\nदिवेघाटात वारकऱ्यांच्या दिंडीत जेसीबी घुसला, संत नामदेवांच्या वंशजासह दोघांचा मृत्यू\nजगताप-लांडगे टेन्शनमध्ये, शेवटच्या 10 मिनिटात पिंपरीत भाजपचा महापौरपदाचा अर्ज\nपुणे महापौर निवडणुकीत ट्विस्ट, महासेनाआघाडी रिंगणात, भाजपचाही उमेदवार जाहीर\nआमचं उद्दिष्ट सरकार आणणं किंवा कुठल्या व्यक्तीला मुख्यमंत्री करणं नाही : नितीन गडकरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/man-kills-cat-in-washing-machine-dryer-in-malaysia/", "date_download": "2019-11-22T00:40:52Z", "digest": "sha1:MX3FOPYDWZ3EWZ3OJSO3SRYQ2QFRCCSD", "length": 7803, "nlines": 91, "source_domain": "bahujannama.com", "title": "man kills cat in washing machine dryer in malaysia | वॉशिंग मशीनच्या 'ड्रायर'मध्ये मांजर टाकलं, 'खून' केल्यानं मिळाली 'ही' शिक्षा | bahujannama.com", "raw_content": "\nवॉशिंग मशीनच्या ‘ड्रायर’मध्ये मांजर टाकलं, ‘खून’ केल्यानं मिळाली ‘ही’ शिक्षा\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – मलेशियामध्ये एक विचित्र घटना घडली आहे. कोर्टाने एका व्यक्तीला वॉशिंग मशीन ड्रायरमध्ये गर्भवती मांजरीची हत्या केल्याबद्दल ३४ महिन्यांची तुरूंगवासाची शिक्षा सुनावली. यासह सुमारे सात लाख रुपयांचा दंडही लावण्यात आला आहे. मलेशियातील सरकारी वृत्तसंस्था बर्नामा यांच्या म्हणण्यानुसार ���ोर्टाने के. गणेश नावाच्या व्यक्तीला प्राणी संरक्षण कायदा तोडल्याबद्दल दोषी ठरविण्यात आले आहे.\nकोर्ट गणेश यांना शिक्षा ठोठवतांना म्हणाले की, पुढील कोणत्याही व्यक्तीने प्राण्यांवर असे अत्याचार करू नये, म्हणून आरोपीला ३४ महिने तुरूंग आणि सात लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. गणेश सध्या जामिनवर बाहेर आहे. या प्रकरणाबाबत आपण उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे गणेश यांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्याला जामिनवर सोडण्यात आले आहे. ही घटना २०१८ ची आहे, त्यावेळी एका सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून मांजरीची हत्या उघडकीस आली होती.\nफुटेजमध्ये, गणेश त्याच्या एका साथीदारासह ड्रायरमध्ये मांजरला टाकतांना दिसले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका महिलेला प्रथम घटनेची माहिती मिळाली. जेव्हा तिने ड्रायरचा वापर केला. तिला आत एक मांजरीचा मृतदेह सापडला होता. त्यानंतर तिने पोलिसांना माहिती दिली.\nन्यूक्लिअर मिसाइलच्या सहाय्याने भारत करणार जलमार्गाने 'हल्ला'\nमहिला ISI एजंटनं FB 'चॅट' करून भारतीय जवानाला जाळ्यात ओढलं\nमहिला ISI एजंटनं FB 'चॅट' करून भारतीय जवानाला जाळ्यात ओढलं\nसत्तास्थापनेच्या हालचालींना कमालीचा ‘स्पीड’, सर्व नेते दिल्लीहून मुंबईला रवाना\n‘संभाव्य’ मंत्र्यांच्या यादीत राष्ट्रवादीच्या 10 तर काँग्रेसच्या 9 दिग्गजांची नावं, सुत्रांची माहिती\n… तरच ‘महाशिवआघाडी’चं सरकार, काँग्रेसनं सांगितलं\nप्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ‘संभाव्य’ मंत्र्यांची यादी घेऊन पोहचले शरद पवारांच्या घरी\nमुलाला विभक्त राहण्यास भाग पाडणाऱ्या सुनेचा मुलाकडून खून\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AD%E0%A5%AD%E0%A5%AC_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2019-11-21T23:54:09Z", "digest": "sha1:OBQLPAFUILSCLDCSTUUZRLCJMSK72G7Q", "length": 4478, "nlines": 155, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १७७६ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्��:इ.स. १७७६ मधील मृत्यू\nइ.स. १७७६ मधील मृत्यू\nया वर्गात अद्याप एकही लेख नाही.\nइ.स.च्या १७७० च्या दशकातील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ जुलै २०१६ रोजी २३:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushival.in/Home/ViewNews/1856", "date_download": "2019-11-22T01:09:30Z", "digest": "sha1:XNJKG4I66K76KR24AOM5KKS4XMTP7RLT", "length": 11314, "nlines": 96, "source_domain": "www.krushival.in", "title": "Krushival - Latest News in Marathi | Top Marathi News | मराठी बातम्या - कृषीवल", "raw_content": "\nई - पेपर रायगड ई - पेपर रत्नागिरी\nवन हक्क कायद्याच्या रक्षणासाठी आदिवासीचां सरकार विरोधात \"एल्गार\"\nवन हक्क कायद्याच्या रक्षणासाठी आदिवासीचां सरकार विरोधात \"एल्गार\"\nराज्यात व देशभराताल विवीध जनसंघटनानी सतत केलेल्या लढाया, आंदोलने या मूळे मंजूर झालेल्या वनह्क् कायद्याला वाचवण्यासाठी व केन्द्र सरकारच्या आदीवासी विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी आदिवासी बांधव एकवटणार आहेत. २२ जूलै रोजी जागृत कष्टकरी संघटनेच्या वतीने भव्य एल्गार मोर्चाचे आयोजन केले असून कर्जत खालापूर तालूक्यातील हजारो आदिवासी व जंगलवासी या मोर्चात सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.\nपिढ्यापिढ्या आदिवासी व जंगल वासियांवर झालेल्या अन्यायामुळे त्यांच्यावरील हा अन्याय रोखण्यासाठी म्हणून केन्द्र सरकारने २००६ साली वनहक्क कायदा लागू केला. या कायद्यामूळे काही भागात आदिवासींना फायदा झाला पंरतू या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी न झाल्यामूळे अनेक भागात हा कायदा लागूच केला गेला नाही हे दुर्दैव आहे. कर्जत खालापूर तालूक्यासह जिल्ह्याभरात अनेक आदिवासीचे वनहक्काचे दावे फेटाळले गेले. जे आदिवासी जंगल जमीन कसतात पण त्यांना ग्रामपंचायत पातळीवर गहाळ केला गेला आहे अशा वहीवाट धारकांना जंगलातून हुसकावून लावले जात आहे. असे असताना कायद्याची प्रभावी अंमल बजावणी करण्याऐवजी या कायद्याच्या हेतूलाच छेद देणारा ,घटना विरोधी, लोकशाही विरोधी धोरण सध्याचे केन्द्र व राज्य सरकार घेत आहे. या धोरणाचा निषेध नोंदवण्या साठी रायगड जिल्ह्यात आदीवासीच्या मूलभूत अधिकारासाठी लढणा-या जागृत कष्टकरी संघटनेच्या वतीने दिनांक २२ जूलै रोजी कर्जतच्या उपविभागीय महसूल कार्यालयावर एल्गार मोर्चाचे आयोजन केले आहे,\nकेंद्र सरकारने ७ मार्च २०१९ रोजी भारतीय वन कायद्या मध्ये अनेक जन विरोधी व वनविरोधी सूधारण्या सूचवल्या आहेत. या सुधारणांमध्ये एक चतुर्थांश वन भागावर फाँरेस्ट विभागाची सता पूनर्स्थापित करणे, खाजगी कंपन्यांना जंगलाचे अधिकार देणे, वनधिकार्यांना बंदुका देणे, वनाचे गूऩ्हे सिध्द करण्यासाठी स्वतंञ जेल तयार करणे, गोळीबार करण्याचा व दोन लाखा पर्यत दंड वसूल करण्याचा अधिकार फाँरेस्ट अधिकाऱ्यांना देणे, वनहक्क कायद्यानूसार आदिवासीना मिळालेल्या जमीनी काढून घेणे, कोणत्याही वनक्षेञास राखीव वन घोषीत करणे, संयूक्त वनव्यवस्थापण समिती मजूबत करून वनहक्क कायद्याने मान्य केलेली वनहक्क समिती, ग्रामसभा व पैसा कायदा कमकूवत करणे अशा सूधारणा सूचवल्या आहेत. या सूधारणा लोकशाही विऱोधी व आदीवासी विरोधी आहेत. असेच या सुधारणांमुळे देशातील सर्वच जंगल खाजगी कंपण्याच्या घशात जाणार आहे. या सरकारच्या धोरणा विऱोधात आदिवासी व जंगलवासीनी देशभर आंदोलनांचे आयोजन केले आहे. तेव्हा कर्जत व खालापूर तालूक्यात २२ जुलै सोमवार रोजी हा एल्गार मोर्चा होणार असून कर्जत येथील आमराई मैदानातून सकाळी ११ वाजता प्रांत कार्यालयाच्या दिशेने हा मोर्चा निघणार आहे. यात हजारो वन हक्क धारक आदिवासी, बीगर अदिवासी सहभागी होणार आहेत अशी माहिती जागृत कष्टकरी संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे.\nबेळगाव जिल्ह्यातील राजकारणाला वेग\nविधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला ..\nसध्या महाराष्ट्रात निवडणूकीनंतर स्वस्वार्थासाठी राजकीय...\nपराभवाने न खचता पक्ष संघटना मजबूत करणार- मा. आमदार मनोहरशेठ\nशिवसेना विकासकामात कमी पडल्यानेच निवडणुकीत हार,\nसत्ता स्थापने मधून भाजपची माघार\nजिल्हा परिषदेवर आघाडीचाच झेंडा फडकणार\nलाडजी बागवान आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित\nदि प्राईड ऑफ महाराष्ट्र राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा\nमुंबई उपनगर जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा-२०१९\nएस.एन.डी.टी महिला विद्यापीठाच्या समाजकार्य विभागात....\nपनवेलमध्ये वकील संघटना विरुद्ध उपविभागीय अधिकारी आमने-सामने.\nकर्जत मध्ये घरफोड्यांची मालिका सुरूच..\nरत्नागिरी हातखंबा शहर बस ची कोकण एस. टी. प्रेमी ग्रुप कडुन..\nआठवडा बाजारात चोरांची विकेट घेण्यासाठी होमगार्डही....\nकृषी विभाग दिग्रस आणि तुळसाई बहुउद्देशीय संस्था अर्जुनवाडी..\nदुचाकीवर कर्तव्यावर येणाऱ्या पोलिसाला दुचाकीने उडवले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/raj-thackeray-says-he-lives-in-pune-and-not-in-water-118081/", "date_download": "2019-11-22T00:45:51Z", "digest": "sha1:P5VOF6DDZXYXCLEQNIXZWRBU3DUJTDDO", "length": 6602, "nlines": 84, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pune : पुण्यात नाही पाण्यात राहतो म्हणून सांगा - राज ठाकरे - MPCNEWS", "raw_content": "\nPune : पुण्यात नाही पाण्यात राहतो म्हणून सांगा – राज ठाकरे\nPune : पुण्यात नाही पाण्यात राहतो म्हणून सांगा – राज ठाकरे\nपुण्यात पावसाचे पाणी तुंबल्यावरून राज ठाकरे यांचा संताप\nएमपीसी न्यूज – केवळ अर्धा तास पुण्यात पाऊस झाल्याने शहराचा विचका झाला. पुण्यात राहतो म्हणून सांगू नका, पाण्यात राहतो म्हणून सांगा, अशा शब्दांत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज संताप व्यक्त केला.\nसरकारला जाब विचारण्याची माझ्यात आग आहे. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना ब्र काढण्याचीही परवानगी नसते. राज्याला सक्षम, कणखर, प्रबळ विरोधी पक्षाची गरज आहे. त्यासाठी मनसेला मत द्या, असे आवाहनही राज यांनी केले. बँकांचे घोटाळे होत आहेत. लोक बाहेर रडत आहेत. तुमचे हक्काचे पैसे तुम्हाला काढता येत नाही. पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक भाजपच्या माणसांची आहे. शेतकरी, महिला, कामगार ओरडत आहेत. तरुणांना रोजगार नाही. हे सर्व विचारण्यासाठी मला सत्ता नको तर, प्रबळ विरोधी पक्ष करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.\nPimpri: महायुतीचे उमेदवार अ‍ॅड. चाबुकस्वार, नगरसेवक कुटे यांच्यावर आचारसंहिताभंगचा गुन्हा\nPune : पूरग्रस्तांची महापालिका आयुक्तांनी घेतली भेट\nVadgaon Maval : वडगाव नगरपंचायतीच्या सर्व विषय समित्यांच्या सभापतीपदी महाविकास…\nPune : महापौर-उपमहापौरांनी मानले आभार; उद्या होणार नवीन पदाधिकाऱ्यांची निवड\nTalegaon Dabhade : नगरपरिषदेच्या कामकाजासंदर्भात सत्तारूढ भाजपने हॉटेलमध्ये घेतलेल्या…\nTalegaon : सुदुंबरे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी भरत घोजगे\nPune : मॉन्डेलेझ इंडियाच्या ‘शुभ आरंभ’चा पाच वर्षांत एक लाख लाभार्थींना फायदा\nPune : बँकॉकमधील आंतरराष्ट्रीय नृत्यस्पर्धेत वैष्णवीचे य���\nVadgaon Maval : वडगाव नगरपंचायतीच्या सर्व विषय समित्यांच्या सभापतीपदी महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी\nPune : महापौर-उपमहापौरांनी मानले आभार; उद्या होणार नवीन पदाधिकाऱ्यांची निवड\nTalegaon Dabhade : नगरपरिषदेच्या कामकाजासंदर्भात सत्तारूढ भाजपने हॉटेलमध्ये घेतलेल्या संयुक्त आढावा बैठकीवरून शहरात…\nTalegaon : सुदुंबरे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी भरत घोजगे\nPune : मॉन्डेलेझ इंडियाच्या ‘शुभ आरंभ’चा पाच वर्षांत एक लाख लाभार्थींना फायदा\nPimpri: तंबाखूच्या जाहिरातींवर बंदी घालावी -खासदार श्रीरंग बारणे यांची लोकसभेत मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AD%E0%A5%AB_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2019-11-22T00:54:14Z", "digest": "sha1:TZIUCEYYQFQY6ZRMRNEOGTXL5JX5JIKV", "length": 6411, "nlines": 240, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९७५ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १९७५ मधील मृत्यू\n\"इ.स. १९७५ मधील मृत्यू\" वर्गातील लेख\nएकूण ३३ पैकी खालील ३३ पाने या वर्गात आहेत.\nइ.स.च्या १९७० च्या दशकातील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० मार्च २०१५ रोजी १५:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://punesmartcity.in/mr/category/press-releases/", "date_download": "2019-11-21T23:55:57Z", "digest": "sha1:X445SRZ7PK56DQ7T5TPGHDUU35ECOCGB", "length": 16970, "nlines": 291, "source_domain": "punesmartcity.in", "title": "प्रेस प्रकाशन Archives - पुणे स्मार्ट सिटी पोर्टल प्रेस प्रकाशन Archives - पुणे स्मार्ट सिटी पोर्टल", "raw_content": "\nपुणे स्मार्ट सिटीमध्ये आपले स्वागत आहे\nटोल मुक्त: १८०० १०३० २२२\nस्मार्ट सिटी म्हणजे काय\nसंपूर्ण शहरातील उपक्रम (पॅन सिटी)\nआयएएस रुबल अग्रवाल यांनी पुणे स्मार्ट सिटीच्या ‘सीईओ’ म्हणून पदभार स्वीकारला\nआयएएस रुबल अग्रवाल यांनी पुणे स्मार्ट सिटीच्या...\nस्मार्ट ई-बस व पीएमसी केअर प्रकल्पांसाठी पुण्याला ‘स्मार्ट सिटीज काउन्सिल इंडिया’चे पुरस्कार\nस्मार्ट ई-बस व पीएमसी केअर प्रकल्पांसाठी पुण्याला...\nपुणे स्मार्ट सिटीकडून वाहतूक पोलि��ांना ८० स्मार्ट बाईक्स, तर अग्निशमन दलास २ स्मार्ट फायर व्हॅन सुपूर्त\nपुणे स्मार्ट सिटीकडून वाहतूक पोलिसांना ८० स्मार्ट...\nमलेशियात स्मार्ट सिटीज् आशिया परिषदेत पुणे स्मार्ट सिटीचा सहभाग\nमलेशियात स्मार्ट सिटीज् आशिया परिषदेत पुणे स्मार्ट...\nइन्व्हेस्ट इंडिया- स्मार्ट सिटी मिशन तंत्रज्ञान कार्यशाळा यशस्वीरीत्या संपन्न\nइन्व्हेस्ट इंडिया- स्मार्ट सिटी मिशन तंत्रज्ञान...\nपुणे स्मार्ट सिटी राबवणार स्मार्ट शून्य कचरा (झिरो वेस्ट) प्रकल्प\nपुणे स्मार्ट सिटी राबवणार स्मार्ट शून्य कचरा (झिरो...\nस्मार्ट सिटी पुरस्कारांच्या अंतिम फेरीत पुणे स्मार्ट सिटीचे सहा प्रकल्प\nस्मार्ट सिटी पुरस्कारांच्या अंतिम फेरीत पुणे...\nपुणे स्मार्ट सिटीच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाअंतर्गत 50 स्मार्ट ई-बस, तर पीएमपीच्या 50 सीएनजी बस दाखल\nशालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक,...\n‘पुणे एक लिव्हिंग लॅब- डिजिटल सिटी’ कार्यशाळेचे पुणे स्मार्ट सिटीच्या वतीने आयोजन\n‘पुणे एक लिव्हिंग लॅब- डिजिटल सिटी’ कार्यशाळेचे...\nपुणे स्मार्ट सिटीला ‘सर्वोत्कृष्ट स्मार्ट सिटी’सह दोन पुरस्कार\nपुणे स्मार्ट सिटीला ‘सर्वोत्कृष्ट स्मार्ट सिटी’सह...\nस्वच्छतेत पुण्याला नंबर वन करण्याचे उद्दिष्ट\nस्वच्छतेत पुण्याला नंबर वन करण्याचे उद्दिष्ट...\nयुरोपियन युनियन व पुणे स्मार्ट सिटीच्या संयुक्त विद्यमाने स्मार्ट सिटी विकसकांचे प्रशिक्षण आणि हॅकेथॉनचे आयोजन\nयुरोपियन युनियन व पुणे स्मार्ट सिटीच्या संयुक्त...\nरसिकांचे दर्जेदार मनोरंजन करत पुणे स्मार्ट वीकची सांगता\nरसिकांचे दर्जेदार मनोरंजन करत पुणे स्मार्ट वीकची...\nउद्योगाधारित कौशल्ये आत्मसात करावीत- डॉ. राजेंद्र जगताप यांचा सल्ला केजे शिक्षण संस्थेत पदवीप्रदान सोहळा\nउद्योगाधारित कौशल्ये आत्मसात करावीत- डॉ. राजेंद्र...\nग्लासांच्या रचनेतून कलाकृती साकारत वाहिली हुतात्म्यांना अनोखी श्रद्धांजली\nग्लासांच्या रचनेतून कलाकृती साकारत वाहिली...\nकाव्यमैफल, शास्त्रीय संगीत, चित्रपट अन् अभ्यासपूर्ण व्याख्यानाला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nकाव्यमैफल, शास्त्रीय संगीत, चित्रपट अन् अभ्यासपूर्ण...\nशिवमय वातावरणात पुणेकरांनी घेतला कलेचा आस्वाद\nशिवमय वातावरणात पुणेकरांनी घेतला कलेचा आस्वाद...\nग्रॅमी विजेते प्रेम जो��ुआची वन स्काय कॉन्सर्ट आणि भाटेंच्या कथकने स्मार्ट रसिक पुणेकरांची संध्याकाळ झाली सुरेल\nग्रॅमी विजेते प्रेम जोशुआची वन स्काय कॉन्सर्ट आणि...\nपुणे स्मार्ट वीकमध्ये कलाकार आणि रसिकांची अनोखी देवाणघेवाण\nपुणे स्मार्ट वीकमध्ये कलाकार आणि रसिकांची अनोखी...\nपुणे स्मार्ट वीक फर्ग्युसन व जंगली महाराज रस्त्यावर विविध रंगांत बहरू लागला वसंत\nपुणे स्मार्ट वीक फर्ग्युसन व जंगली महाराज रस्त्यावर...\n१ २ ३ पुढील »\nस्मार्ट सिटी म्हणजे काय\nपुणे स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन लिमिटेड विषयी\nपुणे स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन लिमिटेड विषयी\nसंपूर्ण शहरातील उपक्रम (पॅन सिटी)\nस्मार्ट सिटी म्हणजे काय\nपुणे स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन लिमिटेड विषयी\nपुणे स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन लिमिटेड विषयी\nसंपूर्ण शहरातील उपक्रम (पॅन सिटी)\nपुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड\n“मंथन”, ए -3, पाषाण रोड ( बी. यु. भंडारी वोक्सवैगन शोरूम शेजारी), अभिमानश्री सोसायटी, पाषाण, पुणे – ४११००८.\nकॉपीराइट © २०१८. पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, सर्व हक्क आरक्षित.\nफॉन्टचा आकार रीसेट करा\nपुणे स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन लिमिटेड विषयी\nपरिसर आधारित विकास योजना\nसंपूर्ण शहरातील उपक्रम (पॅन सिटी इनिशिएटिव्हज्)\nस्मार्ट सिटी म्हणजे काय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.likhopadho.com/quiz/marathi-types-of-noun?set=1", "date_download": "2019-11-21T23:40:30Z", "digest": "sha1:HSUAZNTC2GBS4QOHV37HO67W2AHWKDH3", "length": 3081, "nlines": 62, "source_domain": "www.likhopadho.com", "title": "LikhoPadho.com | नामाचे प्रकार(Types of Noun)", "raw_content": "\nनामाचे प्रकार(Types of Noun)\nखालील वाक्यांतील नामाचे प्रकार ओळखा.\n1. जंगलात एक शिकारी आला.\nसामान्य नाम विशेष नाम भाववाचक नाम\n2. झाडाची सावली खूप छान वाटते.\nसामान्य नाम विशेष नाम भाववाचक नाम\n3. सीमा हुशार मुलगी आहे.\nसामान्य नाम विशेष नाम भाववाचक नाम\n4. मुंबई हि महाराष्ट्राची राजधानी आहे.\nसामान्य नाम विशेष नाम भाववाचक नाम\n5. माझी शाळा मला खूप आवडते.\nसामान्य नाम विशेष नाम भाववाचक नाम\n6. माझा मोठा भाऊ खूप प्रेमळ आहे.\nसामान्य नाम विशेष नाम भाववाचक नाम\n7. काही लोक अविचारी असतात.\nसामान्य नाम विशेष नाम भाववाचक नाम\n8. सैनिक शूर असतात.\nसामान्य नाम विशेष नाम भाववाचक नाम\n9. माझा सदरा लाल आहे.\nसामान्य नाम विशेष नाम भाववाचक नाम\n10. विनय खूप छान चित्र काढतो.\nसामान्य नाम विशेष नाम भाववाचक नाम\nनामाचे प्रकार(Types of Noun)\nएका शब्दाचे अनेक अर्थ (Ambiguous Words)\nशब्दसमूहाबद्दल एक शब्द (One word substitution)\nप्राणी आणि त्यांची पिल्ले (Babies of Animals/Birds)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/bacchu-kadu-meet-aditya-thackray/", "date_download": "2019-11-22T00:07:18Z", "digest": "sha1:Q6IERMK5XZVI65RORQG4N6IXDFJ4YWRG", "length": 8819, "nlines": 92, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "विधानसभेला बच्चू कडूंची शिवसेना-भाजपशी युती?", "raw_content": "\nफडणवीसांनी सरकार स्थापनेसाठी राज्यपालांना 2014 ला संख्याबळाची आकडेवारीच दिली नव्हती\nमुख्यमंत्रिपदाबाबत काहीही ठरलेलं नाही- पृथ्वीराज चव्हाण\nमहाविकासआघाडी सरकारमध्ये या नेत्यांना ‘लाल दिवा’ मिळण्याची शक्यता\nराष्ट्रवादीला अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद मिळणार\nकाँग्रेसकडून उपमुख्यमंत्रिपदासाठी ‘या’ नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब\n“उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनायचं आहे हे माहीत असतं तर भाजपने पाठिंबा दिला असता”\nप्रज्ञा ठाकूर यांना संरक्षण मंत्रालयाच्या समितीत मोठी जबाबदारी\nराष्ट्रवादीला अडिच वर्षे मुख्यमंत्रिपद देणार का\nशिवसेनेसोबत गेल्यास काँग्रेस महाराष्ट्रात ‘दफन’ होईल; काँग्रेसच्या नेत्याचं भाकित\n‘महाशिवआघाडी’ नावावर काँग्रेस-राष्ट्रवादीचा आक्षेप; सुचवलं ‘हे’ नाव\nThodkyaat - थोडक्यात - बातमी जशी आहे तशी\nविधानसभेला बच्चू कडूंची शिवसेना-भाजपशी युती\nविधानसभेला बच्चू कडूंची शिवसेना-भाजपशी युती\nमुंबई | आमदार बच्चू कडू यांनी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंची भेट घेतली आहे. बच्चू कडू आणि आदित्य ठाकरें यांच्यामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी युती करण्यासंदर्भात चर्चा झाली असल्याचं समजतंय.\nबच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती संघटनेला ग्रामीण महाराष्ट्रात चांगला जनाधार आहे. याचा फायदा आगामी विधानसभेत शिवसेना-भाजपला होऊ शकतो.\nसध्या विधानसभेत प्रहारचा एक आमदार आहे. मात्र यंदाच्या निवडणुकीत पाच आमदार निवडून आणण्याचं आमचं लक्ष आहे. जेणेकरून आम्हाला शेतकऱ्यांचे प्रश्न आणखी ताकदीने मांडता येतील, असं बच्चू यांनी म्हटलं आहे.\nदरम्यान, बच्चू कडू शिवसेना-भाजपशी युती करण्याचा गांभिर्याने विचार करत असल्याचं दिसत आहे.\nसत्तेचं काय होईल माहित नाही… पण सत्तेचा जोकर…\nहिंदुत्वाला मत दिलं अन् ते वाया गेलं; उद्धव ठाकरेंविरोधात…\n-विधानसभा लढण्याबाबत सुरेखा पुणेकर यांची मोठी घोषणा\n-‘आषाढीच्या मुहूर्तावर राष्ट्रवादीच्या ‘पांडुरंगाच्या’ हातात भगवी पताका’\n-न्यूझीलंडला पहिला धक्का; अवघ्या एका धावेवर एक बाद\n-पद्मसिंह पाटलांनी मला जीवे मारण्याची सुपारी दिली होती- अण्णा हजारे\n-पुण्यातून 9 वर्षापुर्वी बेपत्ता झालेला तरूण छत्तीसगडमध्ये माओवादी कमांडर…\nविधानसभा लढण्याबाबत सुरेखा पुणेकर यांची मोठी घोषणा\n“सुजय विखेंनी निवडणुकीपुरता वापर करून फसवणूक केली”\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\nसत्तेचं काय होईल माहित नाही… पण सत्तेचा जोकर शिवसेनेच्याच हातात- गुलाबराव पाटील\nहिंदुत्वाला मत दिलं अन् ते वाया गेलं; उद्धव ठाकरेंविरोधात तक्रार दाखल\nशरद पवारांच्या नेतृत्वातील सरकार 5 वर्ष टिकेल; रोहित पवारांना विश्वास\nविंडिजविरुद्धच्या मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा, पाहा कुणाला मिळाली संधी\nओवैसींपाठोपाठ एनआरसीच्या मुद्द्यावरून देवेगौडांचं मोदी सरकार टीकास्त्र; म्हणाले…\nफडणवीसांनी सरकार स्थापनेसाठी राज्यपालांना 2014 ला संख्याबळाची आकडेवारीच दिली नव्हती\nअण्णा उठा उठा सत्ता गेली, आंदोलनाची वेळ आली; जितेंद्र आव्हाडांचा निशाणा\nखोदा पहाड, निकला चूहा; असदुद्दीन ओवैसींचा मोदी सरकारवर निशाणा\nत्या वादग्रस्त वक्तव्यावर बाबा रामदेव यांचा खुलासा; म्हणतात, ‘आंबेडकरांचे विचार तर देशाला फायद्याचे’\nजयपूर नको आम्हाला गोव्याला न्या; शिवसेनेच्या आमदारांची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ayushdarpanmarathiblog.wordpress.com/tag/cold/", "date_download": "2019-11-22T00:22:49Z", "digest": "sha1:GDP5KONLZRXKTRY4IUJC5A2CCEZU5FXG", "length": 7430, "nlines": 183, "source_domain": "ayushdarpanmarathiblog.wordpress.com", "title": "Cold – AyushDarpanMarathi", "raw_content": "\nहा ब्लॉग मराठी लोकांसाठी असून, याची निर्मिती तथा संपादन आयुष दर्पण या स्वास्थ पत्रिका द्वारे केले जाते . आमचा उद्देश सामाजिक माहिती पोहोचविने असून आम्ही त्या साठीच कार्यरत आहोत . www.ayushdarpan.org\nथंडी मध्ये नियमित तेल मालीश करा \nशरीरास दररोज तेल मालीश करणे यासच आयुर्वेदात अभ्यंग करणे असे म्हणतात. ऽ दररोज शरीरास साधे तिळ तेल लावुन मालीश केल्यास त्वचा मृदु होते., शरीरातील किंवा त्वचेवरील कोरडे पणा कमी होतो. ऽ नियमित अभ्यंग केल्याने शरीरात उत्साह निर्माण होतो, शक्ती बल वाढते, आरोग्��� प्राप्त होते. ऽ सांधेदुखीचा आजार असलेल्यांनी नियमित सांध्यांना औषधी तेलाने मालीश केल्यास सांधेदुखीची… Continue reading थंडी मध्ये नियमित तेल मालीश करा \nफ्रीजचा उपयोग — रोगकारक\nआधुनिक विज्ञानाची एक देण म्हणजे फ्रीज होय. फळे भाज्या दुध खाण्याचे पदार्थ ठेवण्यासाठी फ्रीजचा उपयोग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. फ्रीजच्या वापराचा शरीरावर काय परिणाम होतो ते पाहणे अत्यावश्यक आहे. फ्रीजमध्ये ठेवलेले पदार्थ कमी तापमानात बराच काळ दिवस ठेवल्याने त्यावर थंड गुणधर्माचे संस्कार होतात. संस्कार झाल्याने ” संस्कारोही गुणांन्तरधारम् उच्यते” या नियमांप्रमाणे पदार्थामध्ये थंड गुणधर्म वाढुन… Continue reading फ्रीजचा उपयोग — रोगकारक\nDR.GOKULSINGH G.MUMB… on झटपट व्हाट्स अँप डॉक्टर\nchetan chauhan on फेसाळत्या बुडबुड्यांचे गोड व्य…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad/torture-for-three-years-police-custody-for-the-accused/articleshow/71997093.cms", "date_download": "2019-11-21T23:46:55Z", "digest": "sha1:ODYZ4RBYM23IQBWYJODG6V2SKTHN53RN", "length": 12594, "nlines": 168, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "aurangabad News: तीन वर्षांपासून अत्याचार; आरोपीला पोलिस कोठडी - torture for three years; police custody for the accused | Maharashtra Times", "raw_content": "\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'WATCH LIVE TV\nतीन वर्षांपासून अत्याचार; आरोपीला पोलिस कोठडी\nम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद\nलग्नाचे आमीष दाखवून गेल्या तीन वर्षांपासून १६ वर्षीय मुलीवर अत्याचार करणारा व त्यामुळे पीडित मुलगी गर्भवती राहिल्याच्या प्रकरणात आरोपी राहुल पंडित मगरे याला मंगळवारपर्यंत (१२ नोव्हेंबर) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष न्यायधीश ए. एस. खडसे यांनी दिले.\nया प्रकरणी पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फकीरवाडी येथे राहणारा आरोपी राहुल पंडित मगरे (वय २१) हा बकऱ्या चारण्याचे काम करत होता. त्याने १६ वर्षीय मुलीस लग्नाचे आमीष दाखवून तिच्यावर १२ जुलै २०१६ पासून अत्याचार केला. दरम्यान, दिवाळीनिमित्त संबंधित मुलगी आपल्या आईसोबत मावशीच्या गावी गेली होती. त्यावेळी मुलीला त्रास सुरू झाल्यानंतर तिला खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी संबंधित मुलगी सात महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले आणि औषधी गोळ्या देण्यास नकार दिला. त्य��नंतर मुलीच्या आईने तिची चौकशी केली असता आरोपी राहुल पंडित मगरे याने लग्नाचे आमीष दाखवून शरीर संबंध प्रस्थापित केल्याचे मुलीने सांगितले. प्रकरणात मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन आरोपीविरुद्ध हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन आरोपीला शुक्रवारी सायंकाळी अटक करण्यात आली. त्याला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्या दोघांची डीएनए व वैद्यकीय चाचणी करावयाची आहे. त्यामुळे आरोपीला पोलिस कोठडी देण्यात यावी, अशी विनंती सहायक सरकारी वकील आर. सी. कुलकर्णी यांनी केली. ही विनंती मान्य करून न्यायालयाने आरोपीला मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.\nमोबाईल दिला नाही म्हणूुन विद्यार्थ्याची आत्महत्या\nउद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध फसवणुकीची तक्रार\nशिवसेनेशिवाय सत्ता स्थापन होणे शक्यच नाही: रावते\nपीक विमा कंपन्या लुटण्यासाठी आहेत का\nलिफ्ट दिलेल्या अनोळखी महिलेचा अपघातात मृत्यू\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\n'असा' झाला गायिका गीता माळी यांच्या कारला अपघ...\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nSPG सुरक्षा हटवण्याच्या निर्णयावर प्रियंका गांधींची 'ही' प्र...\n'अशी' आहे जीप कॉम्पास ट्रेलहॉक\nमी दलितविरोधी वक्तव्य केले नाही: बाबा रामदेव\nभाजपच्या नेतृत्वात झारखंड नक्षलवादी मुक्त झाला: शहा\nमथुरेत माकड सफारी सुरू करा; हेमामालिनी यांची उपरोधिक मागणी\n९३ टक्के भारतीयांना H4 अंतर्गत अमेरिकेत व्हिसा\n'महिला या प्रेरणेचा स्रोत'\nहंसच्या सुटकेमुळे टळला अनर्थ\nबनावट नंबरप्लेट लावणाऱ्या टेम्पोचालकावर गुन्हा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nतीन वर्षांपासून अत्याचार; आरोपीला पोलिस कोठडी...\nवॉर्ड अधिकाऱ्यांच्या गुणानंतर कचऱ्याचे बिल...\nआकृतीबंध प्रकरण सभेत गाजणार...\nडेंगीत 'एलायझा' चाचणीच निर्णायक...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AA_%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%AB%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A4%B7%E0%A4%95_%E0%A4%97%E0%A4%9F_%E0%A4%97", "date_download": "2019-11-22T00:00:54Z", "digest": "sha1:NGD5Z7WD45FL5HJQOEF4P6MS3RUEKMZK", "length": 9235, "nlines": 206, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "२०१४ फिफा विश्वचषक गट ग - विकिपीडिया", "raw_content": "२०१४ फिफा विश्वचषक गट ग\n२०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेच्या फ गटात जर्मनी, पोर्तुगाल, घाना आणि अमेरिका या देशांचे संघ होते. यातील साखळी सामने १६-२६ जून, २०१४ दरम्यान खेळले गेले.\nफिफा गुणांकन (ऑक्टोबर १३, २०१३)\nग1 (seed) जर्मनी युएफा गट क विजेते 11 ऑक्टोबर 2013 १८ २०१० विजेते (१९५४, १९७४, १९९०) 2\nग2 पोर्तुगाल युएफा दुसरी फेरी विजेते 19 नोव्हेंबर 2013 ६ २०१० तिसरे स्थान (१९६६) 14\nग3 घाना कॅफ तिसरी फेरी विजेते 19 नोव्हेंबर 2013 ३ २०१० उपांत्यपूर्व फेरी (२०१०) 23\nग4 अमेरिका कॉन्ककॅफ चौथी फेरी विजेते 10 सप्टेंबर 2013 १० २०१० तिसरे स्थान (१९३०) 13\nविजेते व उपविजेते १६ संघांच्या फेरीमध्ये पोचले\nम्युलर १२' (पे.), ४५+१', ७८'\nअरेना फोंते नोव्हा, साल्व्हादोर\nअयेव ८२' अहवाल डेम्प्सी १'\nअरेना दास दुनास, नाताल\nक्लोजे ७१' अहवाल अयेव ५४'\nडेम्प्सी ८१' अहवाल नानी ५'\nअरेना दा अमेझोनिया, मानौस\nरोनाल्डो ८०' अहवाल ग्यान ५७'\nएस्तादियो नासियोनाल माने गारिंचा, ब्राझिलिया\n2014 फिफा विश्वचषक गट ग, फिफा.कॉम\n२०१४ फिफा विश्वचषक संघ\nगट अ • गट ब • गट क • गट ड • गट इ • गट फ • गट ग • गट ह • बाद फेरी • अंतिम सामना\nबेल्जियम • कोलंबिया • कोस्टा रिका • फ्रान्स\n१६ संघांच्या फेरीमध्ये पराभूत\nअल्जीरिया • चिली • ग्रीस • मेक्सिको • नायजेरिया • स्वित्झर्लंड • अमेरिका • उरुग्वे\nऑस्ट्रेलिया • बॉस्निया आणि हर्झगोव्हिना • कामेरून • क्रोएशिया • इक्वेडोर • इंग्लंड • घाना • होन्डुरास • इराण • इटली • कोत द'ईवोआर • जपान • पोर्तुगाल • रशिया • दक्षिण कोरिया • स्पेन\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ जून २०१४ रोजी १५:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.cnbengo.com/mr/products/blow-moulding-machine/rotary-blow-moulding-machine/", "date_download": "2019-11-22T01:34:27Z", "digest": "sha1:HVKVDDYIYMATJE6I3IUTMA2R6HWQNKGP", "length": 5503, "nlines": 188, "source_domain": "www.cnbengo.com", "title": "रोटरी वाहणे मोल्डिंग मशीन उत्पादक आणि पुरवठादार - चीन रोटरी फुंका मोल्डिंग मशीन फॅक्टरी", "raw_content": "\nरोटरी वाहणे मोल्डिंग मशीन\nस्वयंचलित वाहणे मोल्डिंग मशीन\nमॅन्युअल आहार Preform स्वयंचलित वाहणे मोल्डिंग मशीन\n5Gallon मोल्डिंग मशीन फुंका\nअर्ध-स्वयंचलित वाहणे मोल्डिंग मशीन\nप.पू. बाटली मोल्डिंग मशीन फुंका\n28MM पीसीओ Preform आणि कॅप\nकिलकिले Preform आणि कॅप\nCustmised Prefrom आणि कॅप क्लायंटसाठी\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nरोटरी वाहणे मोल्डिंग मशीन\nरोटरी वाहणे मोल्डिंग मशीन\nस्वयंचलित वाहणे मोल्डिंग मशीन\nमॅन्युअल आहार Preform स्वयंचलित वाहणे मोल्डिंग मशीन\n5Gallon मोल्डिंग मशीन फुंका\nअर्ध-स्वयंचलित वाहणे मोल्डिंग मशीन\nप.पू. बाटली मोल्डिंग मशीन फुंका\n28MM पीसीओ Preform आणि कॅप\nकिलकिले Preform आणि कॅप\nCustmised Prefrom आणि कॅप क्लायंटसाठी\nratary मोठा धक्का बसला आहे काठ मशीन\nस्वयंचलित वाहणे मोल्डिंग मशीन\nमॅन्युअल स्वयंचलित मोठा धक्का बसला आहे काठ मशीन\n5Gallon मोल्डिंग मशीन फुंका\nअर्ध-स्वयंचलित वाहणे मोल्डिंग मशीन\nपाळीव प्राणी उपांत्य स्वयं धक्का काठ मशीन\nपाणी preform पीसीओ आवडता\nरोटरी वाहणे मोल्डिंग मशीन\nफिरता मोठा धक्का बसला आहे काठ मशीन\nratary मोठा धक्का बसला आहे काठ मशीन\nफिरता मोठा धक्का बसला आहे काठ मशीन\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.matrubharti.com/book/read/content/19872974/chaitra-padva", "date_download": "2019-11-22T00:32:50Z", "digest": "sha1:WVKWJHWBPGIMUQBD7ROEG3CDKERKO3PB", "length": 10736, "nlines": 193, "source_domain": "www.matrubharti.com", "title": "चैत्र पाडवा in Spiritual Stories by Aaryaa Joshi books and stories PDF |चैत्र पाडवा", "raw_content": "\nचैत्र पाडवा-नवीन वर्ष, नवा हर्ष\nवाच. आर्या आ. जोशी\nभारतीय संस्कृती उत्साहाने आणि चैतन्याने रसरसलेली आहे. या संस्कृतीचे एक अविभाज्य अंग म्हणजे उत्सवप्रियता. या उत्सवाच्या आनंदाची सुरुवात होते चैत्र महिन्याच्या प्रतिपदेपासून. हा दिवस गुढीपाडवा म्हणून ओळखला जातो.\nब्रह्मदेवाने चैत्र शुद्ध प्रतिपदेला सर्व सृष्टी निर्माण केली असे आपली परंपरा मानते. त्यामुळे या दिवसाला विशेष महत्व आहे. आन्ध्रभृत्य म्हणून लौकिक असलेल्या सातवाहन राजांनी त्यांच्या विजयानंतर शालिवाहन शक सुरु केले. त्याची नव्या वर्षाची सुरुवात याच दिवशी होते. ब्रह्मदेवाने पहिली तिथी सर्वात श्रेष्ठ म्हणून घोषित केली, तिला पहिले पद मिळाल्याने ती ‘प्रतिपदा’ म्हणून ओळखली जाते असे मानले जाते. या तिथीला ‘युगादी’ तिथी असेही म्हणतात. साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त मानला जातो. चैत्र प्रतिपदेला नवीन संवत्सर सुरु होते. संवत्सरे साठ आहेत. या वर्षी ‘हेमलंबी’ नावाचे संवत्सर सुरु होत आहे.\nरामाने रावणावर विजय मिळवून तो अयोध्येला सीता आणि लक्ष्मणासह परत आला. या आनंदाने भारावून जाऊन अयोध्येच्या प्रजेने घरोघरी गुढ्या उभारून हा विजय साजरा केला असे मानले जाते. मध्ययुगात हा उत्सव राजा अथवा त्याच्या अधिका-याकडून साजरा केला जात असे. सात गावांचा अधिपती असलेली व्यक्तीही हा उत्सव संपन्न करीत असे. आता आपण घरोघरी हा उत्सव साजरा करतो.\nया दिवशी सकाळी अभ्यंग स्नान करून, देवपूजा झाल्यावर गुढी उभारली जाते. तिला ‘ब्रह्मध्वज ‘असेही म्हणतात. या गुढीचे पूजन करणे, कडूनिंबाची पाने खाणे, दुपारी मिष्टान्नभोजन करणे, उपाध्याय अथवा जाणत्या व्यक्तीकडून नवीन वर्षाचे पंचांग समजावून घेणे असा या दिवसाचा संकेत रूढ आहे.\nगुढीपाडव्याच्या दिवशी पाणपोई घालावी, पाण्याने भरलेल्या घड्याचे दान करावे असाही संकेत रूढ आहे. येत्या उन्हाळ्याची ही सामाजिक गरज हिवाळ्याचा आल्हाददायक काल संपून जीवांची काहिली करणारा उन्हाळा आता सुरु होतो. त्यामुळे शरीराला थंडावा देणा-या कडूनिंबाची पाने अंघोळीच्या पाण्यात घालणे, ती वाटून खाणे हे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक असेच आहे.\nभारताच्या विविध भागात हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. कोकणी लोक याला ‘संवत्सर पाडवो’ असे म्हणतात. आंध्र प्रदेशात याला ‘युगादी’ म्हटले जाते. काश्मीर मध्ये ‘नवरेह’ या नावाने हा सण साजरा होतो. सिंधी लोक ‘चेटीचंद’ नावाने या उत्सवाला संबोधतात.\nलोक -संस्कृतीमध्ये महत्वाचे स्थान आहे. भूमी हा जगाचा गर्भाशय, तिच्यात सूर्य बीज पेरतो, वर्षनाच्यामुळे भूमी सुफलित होते. सर्जनाला मिळणा-या ऊर्जेशी जोडलेला हा एक सण आहे असे लोकसंस्कृतीचे अभ्यासक आवर्जून सांगतात.\nगुढी म्हणजे ‘भगवा ध्वज’ अशी संकल्पना वारकरी संप्रदायात आहे. “ माझ्या जीवाची आवडी | पंढरपुरा नेईन गुढी |” असे संतवचन आहे. त्यामुळे या दिवशी घरोघरी भारतीय संस्कृतीची ध्वजा अशी भगवी पताका लावून तिचे पूजन करण्याचाही विचार अवश्य ��्वागतार्ह आहे.\nअशा या नव्या वर्षाच्या आरंभी चांगले संकल्प करावेत, जे स्वत:च्या आणि समाजाच्याही विकासाला हातभार लावतील आणि ते पूर्ण करण्याचा प्रयत्नही नकी करावा. त्यासाठी उत्तमोत्तम शुभेच्छा \nजोशीमठ ते औली - माणसांच्या आतमीयतेची अनुभूती\nउद्योग पद्म - धीरूभाई अंबानी\nठाकुरवाडी स्टेशन आणि त्याचा व तिचा निसर्ग\nअमिताभ.... चित्र पट-एका बहुआयामी कलाकाराचा - अमिताभ.... चित्र पट- एका बहुआय\nजोशीमठ ते औली - माणसांच्या आतमीयतेची अनुभूती - एक धाडसी आणि हुरहुर लावणारी\nपुष्कर गोलू आणि घुबड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/karykartyanchya-nazretun-news/jyotirao-phule-womens-empowerment-1700043/", "date_download": "2019-11-22T01:18:53Z", "digest": "sha1:EXXLF5ZOJ5CCCVOLGRK7UZKCLJ6ITJB6", "length": 34018, "nlines": 203, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Jyotirao Phule Womens empowerment | पुरुषांना ‘मानुष’ बनवणारी स्त्रीशक्ती | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनायजेरियन नागरिकांना घर भाडय़ाने देणाऱ्या ५ जणांवर गुन्हा\nसिडकोच्या घरांची सोडत आगरी कोळी भवनात\nवाहतूक कोंडीवरून नगरसेवक आक्रमक\nकांदा दराची चढाई सुरूच\nधुळ्यात महाआघाडीचा प्रयोग यशस्वी होणार\nपुरुषांना ‘मानुष’ बनवणारी स्त्रीशक्ती\nपुरुषांना ‘मानुष’ बनवणारी स्त्रीशक्ती\nचळवळीचा विचार करताना महात्मा जोतिराव फुले यांनी जी सामाजिक फळी बांधण्याची संकल्पना मांडली ती होती\n|| डॉ. भारत पाटणकर\nचळवळीचा विचार करताना महात्मा जोतिराव फुले यांनी जी सामाजिक फळी बांधण्याची संकल्पना मांडली ती होती ‘स्त्रीशूद्रातिशूद्र’ अशा शब्दात व्यक्त केलेली. कोणत्याही जनचळवळीची शक्ती अशा समाज विभागांच्या भक्कम सहभागातूनच उभी राहू शकते. स्त्रियांचा सहभाग जेवढा कमी तेवढय़ा प्रमाणात त्या चळवळीचे यश अवघड. विद्यार्थीदशेतल्या चळवळीपासून ते आयुष्याच्या सर्व टप्प्यांवर अनुभवलेल्या सर्व चळवळींपर्यंत हे सत्य मला अनुभवायला मिळाले आहे. त्याचबरोबर ‘ज्या चळवळीत स्त्री कार्यकर्त्यांचा सहभाग कमी त्या चळवळींच्या चुका जास्त’ हे सूत्रही मला या प्रदीर्घ कालखंडात ध्यानात आले.\nस्त्रीशक्तीचे दर्शन मला विद्यार्थीदशेतल्या चळवळीत झाले होतेच, पण खरे दर्शन मात्र मला शेतमजूर – गरीब शेतकऱ्यांच्या चळवळीने घडवले. मी त्या वेळी अवघा पंचवीस वर्षांचा होतो. ‘मागोवा’ गटाच्या कामकाजात मी सहभागी झालो होतो. १९७४ च्या गिरणी काम���ारांचा एक ऐतिहासिक संप मी साक्षीदार म्हणून अनुभवला होता. शहादा, तळोदा, नंदुरबार, अक्कलकुवा या तत्कालीन धुळे जिल्ह्यतील परिसरामधल्या चळवळींमध्ये मी सहभाग सुरू केला होता. या पाठोपाठ मी स्वत: एक कार्यकर्ता म्हणून अंगावर जबाबदारी घेतलेली चळवळ माझ्या गावी आम्ही उभारली. धुळे जिल्ह्यप्रमाणेच ‘श्रमिक संघटना’ या नावाने उभारली १९७२-७३-७४ च्या दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर ही चळवळ उभी राहिली. या चळवळीत हजारोंच्या संख्येने स्त्रिया सहभागी झाल्या. धुळे जिल्ह्यतल्या आदिवासी भागापेक्षा हे अवघड होतं. कारण तिथली चळवळ प्रामुख्याने आदिवासी स्त्री-पुरुषांची बनली होती. आणि इकडे मात्र या स्त्रिया वेगवेगळ्या जातींमधल्या होत्या. त्यांच्यामध्ये जातींची उतरंड होती. जातीच्या अदृश्य भिंती होत्या. त्यांनी एकत्र येऊन लढा उभारण्यासाठी या परिस्थितीवर मात करणं अटळच होतं. त्यांनी तशी मात केली.\nस्त्रिया म्हणूनही त्यांचं स्थान पुरुष शेतमजूर-गरीब शेतकऱ्यांपेक्षा कनिष्ठ होतं. त्यांनी ताठ मान करून घोषणा देणं आणि रस्त्यावरच्या मोर्चात सहभागी होणं, या दडपणाला झुगारून दिल्याशिवाय शक्य नव्हतं. हे धाडस त्यांच्याच थरातल्या पुरुषांच्या संदर्भात दाखवण्याबरोबरच ते शोषक जमीनदार असलेल्या पुरुष धनदांडग्यांविरुद्ध दाखवणंसुद्धा गरजेचं होतं. तेही त्यांनी दाखवलं. खुल्या मैदानामध्ये त्यांनी आरोळी ठोकली, ‘‘आम्हीही माणसं आहोत.’’\nया लढय़ाच्या निमित्तानं मी पहिली स्त्री कार्यकर्ती रणरागिणी म्हणून पाहिली ती माझी आईच. अनेक वर्षांनंतर ती पुन्हा लढय़ाच्या मैदानात उतरली. याआधी मी तिचं, सामाजिक कार्यात भाग घेणारी कार्यकर्ती हे स्वरूप पाहिलं होतं. शिबिरांमध्ये सहभागी होताना पाहिलं होतं. पण या वेळी रस्त्यावरची आणि लांब पल्ल्यानं चालणारा संघर्ष संघटित करणारी, मागण्यांचं स्वरूप ठरवणारी, मोर्चात घोषणा देणारी कार्यकर्ती म्हणून मला तिचं दर्शन झालं. तिच्या तारुण्याच्या काळात समाजवादी पक्ष किंवा डावा समाजवादी पक्ष यांच्या नेतृत्वाखाली जरी स्त्रियांच्या चळवळी होत्या तरीही त्या चळवळी स्वायत्त नव्हत्या. पुरुष कार्यकर्त्यांची प्रभुत्वशाली भूमिका त्यात होती. १९७३-७४ मध्ये संघटित होत गेलेल्या या चळवळीत इंदूताई पाटणकर याच प्रमुख संघटक होत्या. त्यांची, चळवळीव���षयीची समज या चळवळीमागची प्रमुख शक्ती होती. त्यांचे संघटनकौशल्यसुद्धा या प्रसंगी कळीचे ठरलेले होते.\nमी माझ्या आईलाच एक नवीन समर्थ कार्यकर्ती म्हणून पुढे येताना पाहात होतो. तिच्यात एक नवे बळ संचारलेले पाहात होतो. विधवा, परित्यक्ता, अन्यायग्रस्त स्त्रियांना मदत करणारी सामाजिक कार्यकर्ती. एकंदरीनेच गरीब, कष्टकरी कुटुंबाच्या अडचणी सोडवणारी कार्यकर्ती या नात्याने तिची ओळख होती. प्रतिसरकारमध्ये ज्या, एका हाताच्याच बोटावर मोजण्याइतक्या कार्यकर्त्यां होत्या त्यापैकी एक कृतिशील, धाडसी कार्यकर्ती म्हणून तिची ओळख होती. श्रमिक संघटनेच्या चळवळीची बांधणी करण्यात पुढाकार घेणारी कार्यकर्ती म्हणून ती नव्याने घडली. स्वत:ची नवी ओळख तिने निर्माण केली.\nकासेगावमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाची शाखा होती. माझ्या वडिलांच्या नेतृत्वाखाली काम केलेले कार्यकर्तेच पक्षाचे पुढारी होते. त्यांना शेतमजूर-गरीब शेतकऱ्यांची चळवळ मान्य नव्हती. त्यांनी माझ्या आणि माझ्या सहकाऱ्यांच्या बाबतीत आईकडे तक्रार केली. ‘‘भारत आणि त्याचे मित्र (यात त्यांच्यापैकीही काहींची मुले होती) चुकीचे काम करीत आहेत. शेतमजुरांना संघटित करून शेतकऱ्यांविरुद्ध उठवीत आहेत. हे सर्व आमच्याविरुद्ध आहे. त्याला थांबवा.’’ असे त्यांचे म्हणणे होते. इंदूताईंनी त्यांना ठामपणे सांगितले की, ‘‘भारत आणि त्याचे मित्र योग्यच करीत आहेत. शेतमजूर-गरीब शेतकरी त्यांच्या हक्कासाठी, त्यांच्या शोषणाला संपवण्यासाठी उभे राहात आहेत. उलट जर तुम्ही खरेच कम्युनिस्ट असाल तर या मुलांना तुम्ही सहकार्य केलं पाहिजे. मी स्वत:च आता ही चळवळ बांधण्यात पुढाकार घेत आहे.’’\nआमच्या कासेगावच्या घरीच कम्युनिस्ट पक्षाची शिबिरे होत असत. नेते येत असत. या शिबिरातून त्यांना काय कळले हाच प्रश्न इंदूताईंना पडला होता. मी कम्युनिस्ट पक्षात नाही हेपण आईला चांगले माहीत होते. त्याची कारणे तिला पटलेली होती. कम्युनिस्ट पक्ष ज्या चळवळी बांधतात त्या शोषणाचा अंत करण्याकडे जाणारी पक्की दिशा असलेल्या नसतात. समाजातले जे घटक सर्वात जास्त शोषण होणारे आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या प्रमुख सहभागाने आणि त्यांचे हित मध्यवर्ती ठेवून चळवळी करण्याची त्यांची रीत नाही असे आमचे म्हणणे होते. जातीय शोषण, स्त्रियांचे शोष��� या मुद्दय़ांना तर ते फारसे महत्त्वच देत नाहीत अशी आमची त्यांच्यावर टीका होती. ही टीका या पक्षांच्या नेतृत्वालाही राग आणणारी होती. पण एक जुन्या पिढीतली कार्यकर्ती म्हणून आईला राग येण्याऐवजी तिने आमच्या भूमिकेचे स्वागत केले. इंदूताई पाटणकर नव्या पिढीच्या, नव्या विचारांच्या स्वागताला उभ्या राहिल्या. एवढेच नाही तर त्यांनी या भूमिकेचे प्रवक्तेपण सुरू केले भूमिकेच्या पातळीवर आणि व्यवहाराच्याही पातळीवर त्या आमूलाग्र नव्या घडल्या.\nइंदूताईंच्या अशा नव्या स्वरूपातल्या आणि झोकून देण्याच्या पद्धतीने काम करण्याच्या रीतीने चाललेल्या सहभागामुळे चळवळीतला स्त्रियांचा सहभाग प्रचंड वाढला. एकटय़ा कासेगाव गावचा मोर्चा दीड ते पावणेदोन हजारांच्या सहभागाचा होता. स्त्रियांचा सहभाग निम्म्यापेक्षाही जास्त होता. कासेगावची लोकसंख्या त्या काळात दहा हजारांपेक्षा कमी होती\nदलित जातींमधून, बलुतेदार आणि शेतकरी जातींमधून आलेल्या स्त्रियांचा सहभाग तेवढय़ाच टक्केवारीने होता. त्या त्या गल्ल्यांमध्ये स्त्रियांमधून संघटक निर्माण झाल्या. धाडसाने बोलणे सुरू झाले. जातीच्या उतरंडीमुळे आलेला मनातला दुरावा, उच्च-नीच भावना यांच्यावर मात करण्याची शक्ती यांच्यामध्ये आली. मी स्वत: लहानपणापासून शेतीतली कष्टाची कामे उन्हात-पावसात केलेली असल्यामुळे याबाबतीत असलेली परिस्थिती मला प्रत्यक्ष अनुभवातून माहीत होती. आज ती परिस्थिती बदलताना मी अनुभवत होतो. दुराव्याचे, उतरंडीचे, तिरस्काराचे रूपांतर प्रेम आणि मैत्रीमध्ये होत असलेले दिसत होते. त्यामुळेच मोठा सहभाग आणि पक्की एकजूट निर्माण होत होती. धनदांडग्या आणि शेतदांडग्या धुरिणांनी जातीच्या, भावकीच्या पायावर केलेला फूट पाडण्याचा प्रयत्न जनतेने उधळून लावला होता.\nतळागाळातल्या स्त्रिया बदलत होत्या. फूट पाडण्याचा प्रयत्न उधळण्यात सर्वात जास्त भूमिका त्यांनीच पार पाडली होती. स्त्री असल्यामुळे त्यांच्या कुवतींमध्ये स्वयंप्रेरणेतली माया जी असणारच ती त्यांच्या मदतीला आली होती.\nधुळे जिल्ह्यत, शहादा – तळोदा – नंदुरबार – अक्कलकुव्याकडे यापेक्षासुद्धा जास्त जुनी आणि विकसित झालेली चळवळ होती. अजूनही आदिवासींमध्ये सांस्कृतिक-सामाजिक-आर्थिक एकसंधता होती. पण तेवढय़ाच प्रमाणात दुसऱ्या बाजूला मालद��रांची दडपशाही आणि दहशतपण होती. या सर्वातूनही एक वादळी चळवळ उभी राहिली होती. जातीची उतरंड एकजुटीच्या आड येण्याचा फारसा मुद्दा नव्हता. स्त्रियांना जास्त स्वातंत्र्य, जास्त स्वायत्तता असल्याने त्यांचा सहभाग होणे जास्त सुलभ होते. सोपे नव्हतेच, पण तुलनेने सुलभ होते.\nया पाश्र्वभूमीवर श्रमिक संघटनेच्या तिथल्या चळवळीतून कार्यकर्त्यांचे मोहोळ उठले. पुरुष कार्यकर्त्यांबरोबरच स्त्री कार्यकर्त्यां गावोगावच्या तरुण मंडळांमधून पुढे आल्या. त्यापैकी काही जणी तर एकंदर चळवळीचे नेतृत्व करू लागल्या. समर्थपणे, मोठमोठय़ा सभांमध्ये घणाघाती भाषणे करू लागल्या. बैठकांमध्ये स्वत:चे विचार मांडू लागल्या.\nभुरीबाई, ठगीबाई, इंदूबाई, हिरकणा अशी अनेक नावे घेता येतील. या आणि इतर काहीजणी एकंदर चळवळीमध्ये पुढाकार घेत असत. भुरीबाई तर स्वत:चे विचार, एकंदर भूमिकेला धक्का न लावता, भाषणाच्या माध्यमातून विस्तारित करण्याची प्रचंड कुवत असणारी कार्यकर्ती बनली. एक वेगळी भूमिका घेऊन आणीबाणीपूर्वीची विधानसभा निवडणूक त्या काळी श्रमिक संघटनेने लढवली होती. या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून संघटनेने भुरीबाईची निवड केली होती. कष्टकरी जनतेची, पैसे नसलेली, शोषकांच्या दडपशाहीला आव्हान देणाऱ्या चळवळीची आणि स्वत: शेतमजुरी करणारी, शेतमजूर कुटुंबातली स्त्री उमेदवार ताकदीने या लोकशाही प्रक्रियेला सामोरी गेली. न घाबरता संघटनेबरोबर उभी राहिली. या निवडणुकीत जरी पराभव झाला तरी भुरीबाईच्या वादळी सहभागामुळे आणि संघटनेने केलेल्या झंझावाती प्रचारमोहिमेमुळे ही निवडणूक एक ठसा उमटवून गेली. विचारांची घुसळण घडवून गेली. गरीब माणसेसुद्धा निवडणुकीच्या काळातल्या सर्व दबावाला झुगारून देऊन लोकशाहीचे खरे स्वरूप प्रस्थापित करू शकतात याचे दर्शन या मोहिमेतून घडवले गेले. भुरीबाई या सर्वात आघाडीवर होती.\nठगीबाई ही श्रमिक संघटनेच्या परिसरातील ‘स्त्रीमुक्ती’ संघटनेचे काम करणाऱ्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या फळीतून घडलेली कार्यकर्ती. तिने स्वत:ची समज प्रचंड ताकदीने विकसित केली. श्रमिक मुक्ती दलाच्या चळवळीत तिचा सहभाग मोलाचा राहिला. ठगीबाईसुद्धा शेतमजूर – गरीब शेतकरी थरातून आलेली कार्यकर्ती. पण ती धाडसी बनत गेली. तिची समज वाढत गेली. शोषणमुक्तीच्या चळवळीची भूमिका तिने आत्मस��त केली. केवळ आत्मसात केली असे नाही तर अशी भूमिका मांडण्याची कुवत तिने विकसित केली. गेल्या वर्षी शहाद्याला झालेल्या विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या साहित्य संमेलनामध्ये स्त्रीमुक्ती चळवळीविषयीच्या सत्रात ठगीबाईने केलेली मांडणी ही आश्चर्यकारकरीत्या, इतर सहभागी असलेल्या संशोधन क्षेत्रात चांगले कार्य केलेल्या स्त्रीमुक्ती चळवळीतल्या व्यक्तींपेक्षा सरस होती. ग्राम्शीची ‘ऑर्गॅनिक इंटलेक्चुअल’ ही कल्पना प्रत्यक्षात उतरलेली पाहायची असेल तर ठगीबाईमध्ये ती मूर्तिमंत दिसते असे माझे मत झाले.\nनेहमीच्या जगण्याची दररोजची ‘लढाई’ म्हणजेच कसेतरी जिवंत राहण्याची लढाई निकराने करावी लागणाऱ्या घटकांमधून या स्त्रिया पुढे आल्या. आजही त्यांना अशीच लढाई लढायला लागत आहे. यातूनही असा समजदार जिवंतपणा जोपासणे अशक्यप्राय वाटणारे आहे. पण त्यांनी ते शक्य बनवले.\nहिरकणा ही प्रसिद्ध आदिवासी आणि परिवर्तनशील कवी वाहरू सोनावणे या आमच्या सहकाऱ्याची सहचारिणी. पूर्णवेळ कार्यकर्त्यांबरोबर सहजीवन जगण्याचे दिव्य जगत जगत तिनेही स्वत:ला विकसित केले. एकेमेकांच्या साथीने सर्व प्रसंगांना तोंड देत संसाराचा आणि चळवळीचा गाडा पुढे नेला. स्त्रीमुक्तीची चळवळ, आदिवासी एकतेची चळवळ, श्रमिकांची चळवळ या सर्वामध्ये सहभाग केला. खंड पडू दिला नाही.\nया दिव्य घटना आहेत. एका अर्थाने या अघटित प्रक्रिया आहेत. अंतरीच्या ओढीतूनच यांचा जन्म होऊ शकतो.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nVIDEO : शिवाजी नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणा...\nशिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याबद्दल शरद म्हणतो, 'नजरेचा इशारा इकडे तिकडे झाला तरी...'\n'या' बॉलिवूड अभिनेत्रीचे होते पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत अफेअर\nया देशात सापडला ९० वर्षांपूर्वीचा मिकी माऊस\n‘तान्हाजी'च्या ट्रेलर लाँचला पत्रकाराने तैमुरबद्दल विचारला 'हा' मजेदार प्रश्न, सैफ म्हणाला...\nबनावट नोटांप्रकरणी एकही गुन्हा दाखल नाही\n‘कर्करोग योद्धय़ां’कडून राज्यात २०३४ शस्त्रक्रिया\nअमित शहांकडून झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अयोध्येचा मुद्दा\nभारतीय क्रिकेटमध्ये गुलाबी क्रांती\nयूएनएससीमध्ये पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित\n‘देशातील राष्ट्रीय महामार्गाच्या ५६६ प्रकल्पांना विलंब’\nकाश्मीरमध्ये दुकाने, व्यापारी संकुले दुसऱ्या दिवशीही बंद\nकेंद्र सरकारच्या नोकऱ्यांमधील ७ लाख पदे रिक्त\n‘काश्मीरमध्ये संपूर्ण निर्बंध असल्याचा आरोप करणाऱ्या याचिका चुकीच्या’\nप्रकाशझोतातील कसोटीकडे मनोरंजन म्हणून पाहू नये\n\"नथुराम गोडसे आमच्या मनात\" म्हणत सुभाषचंद्र बोस यांच्या पणतीने केली पूजा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/international/pakistan-govt-facing-strong-questions-from-their-journalists-33335.html", "date_download": "2019-11-21T23:37:09Z", "digest": "sha1:HFJRYVQROCLE27UBLCRU6WJYWFWAXE6V", "length": 15670, "nlines": 138, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "पाकिस्तानी पत्रकाराकडूनच पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्याची बोलती बंद", "raw_content": "\nरात्री उशिरा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये 1 तास 10 मिनिटे बैठक, सत्तास्थापनेचा फॉर्म्युला निश्चित\n#Me Too : इंडियन आयडॉल शोमधून अनू मलिक यांची पुन्हा हकालपट्टी\nशरद पवारांच्या नेतृत्वातील सरकार पाच वर्षे टिकेल : रोहित पवार\nपाकिस्तानी पत्रकाराकडूनच पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्याची बोलती बंद\nइस्लामाबाद : भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानमध्ये राजकीय भूकंप झालाय. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानवर विरोधकांनी चौफेर हल्लाबोल केलाय. शिवाय पाकिस्तानी मीडियानेही इम्रान खान सरकार आणि सैन्याला घेरलंय. पाकिस्तानमध्ये आणीबाणीची स्थिती झाली असल्याचा घणाघात पाकिस्तानच्या माजी परराष्ट्र मंत्री हिना रब्बानी खार यांनी केला. तर पाकिस्तान सरकारच्या पत्रकार परिषदेत परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनाही कठीण प्रश्नांचा सामना …\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nइस्लामाबाद : भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानमध्ये राजकीय भूकंप झालाय. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानवर विरोधकांनी चौफेर हल्लाबोल केलाय. शिवाय पाकिस्तानी मीडियानेही इम्रान खान सरकार आणि सैन्याला घेरलंय. पाकिस्तानमध्ये आणीबाणीची स्थिती झाली असल्याचा घणाघात पाकिस्तानच्या माजी परराष्ट्र मंत्री हिना रब्बानी खार यांनी केला. तर पाकिस्तान सरकारच्या पत्रकार परिषदेत परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनाही कठीण प्रश्नांचा सामना करावा लागला.\nपाकिस्तानने काय उत्तर दिलं\nपाकिस्तानच्या ���िमानांनी भारताची विमानं पळवून लावली, असा दावा पाकिस्तानकडून केला जातोय. पण यावरही पाकिस्तानी मीडियाने त्यांच्याच सरकारची बोलती बंद केली. भारताच्या विमानांना साधा धक्काही लागला नाही, मग आपण काय उत्तर दिलंय त्यांचे विमानं पाडणं शक्य नव्हतं का त्यांचे विमानं पाडणं शक्य नव्हतं का असा प्रश्न विचारण्यात आला. यावर कुरेशी यांनी उत्तर दिलं, “ही पाकिस्तानच्या सैन्याच्या सामर्थ्यावर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्याची वेळ नाही. तुम्ही पाकिस्तानी आहात आणि तुमचा आदर करतो. आम्ही भारताला उत्तर देण्यासाठी सक्षम आहोत आणि उत्तर देऊ.”\nपाकिस्तानी पत्रकार एवढ्यावरच थांबले नाही. एकाने विचारलं, पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी एवढा उशीर का लागला कारण भारतीय सैनिक थेट सीमेत घुसले होते. यावर कुरेश म्हणाले, “पाकिस्तानची वायूसेना पूर्णपणे तयार होती. आपण तयार नसतो तर त्यांची विमानं परत कशी पाठवली असती. आपण भारताच्या कारवाईला सडेतोड उत्तर दिलंय.”\nभारताने पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टम बंद पाडली का\nभारताने पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टम बंद पाडली होती का, जेणेकरुन ते सीमेत येईपर्यंत आपल्याला माहिती मिळाली नाही, असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला. यावर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री म्हणाले, “भारताच्या कारवाईबाबत माहिती मिळाली होती. पण सुरुवातीला नुकसानीबाबत माहिती मिळाली नाही.” विशेष म्हणजे बालाकोटमध्ये दहशतवादी तळ नसल्याचा दावाही पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी केला.\nबालाकोटमध्ये कोणतंही नुकसाना झालं नसल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात आलाय. शिवाय घटनास्थळी आंतरराष्ट्रीय मीडियाला घेऊन जाऊ आणि परिस्थिती दाखवू, असंही पाकने म्हटलंय. पण मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैन्याने बालाकोटचा ताबा घेतला असून भारताच्या एअर स्ट्राईकचे पुरावे मिटवण्याचं काम सुरु असल्याचं बोललं जातंय.\nपाकिस्तानात सोने 86 हजारांवर, टोमॅटोचा दर तब्बल......\n मोदी, राष्ट्रपतींचा फोटो वापरल्यास मोठी कारवाई\nआरोपी म्हणतो जामीन द्या, वर्षभर फेसबुक वापरणार नाही\nऑस्ट्रेलियन क्रिकेटर ग्लेन मॅक्सवेल 'या' भारतीय मुलीशी लग्न करणार \nपाकिस्तानमध्ये रेल्वेत भीषण स्फोट, 65 प्रवाशांचा मृत्यू, अनेकांच्या धावत्या रेल्वेतून…\nविराट कोहलीला जीवे मारण्याचा दहशतवाद्यां���ा कट\nPHOTO : मोदींची जवानांसोबत दिवाळी, मिठाई भरवत साजरा केला सण\nभारताचं पाकिस्तानला चोख उत्तर, लष्कराकडून 4 दहशतवादी तळ उद्ध्वस्त\nउद्धव ठाकरेंचं ठाण्यात जंगी स्वागत, ठाणे महापालिकेत सेनेचा बिनविरोध महापौर\nLIVE : सत्तास्थापनेचा दावा शनिवारी संजय राऊत यांचे संकेत\n‘उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनायचं आहे हे आधी माहीत असतं तर…\nवडेट्टीवारांच्या वक्तव्याने नवी चर्चा, दुसऱ्या टर्ममध्ये राष्ट्रवादीला मुख्यमंत्रिपद मिळण्याची चिन्हं\nउद्धव ठाकरेंविरोधात पोलिसात तक्रार, फसवणूक केल्याचा आरोप, औरंगाबादेतील दोन नेत्यांचीही…\nसाडे पाच तासांच्या चर्चेनंतर काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक संपली\nमाथेफिरुचा 7 जणांवर कोयत्याने हल्ला, मानेवर, डोक्यात वार, जखमींमध्ये 5…\nपवार-मोदी 45 मिनिटे भेट, शरद पवारांनी मोदींना दिलेलं पत्र जसंच्या…\nरात्री उशिरा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये 1 तास 10 मिनिटे बैठक, सत्तास्थापनेचा फॉर्म्युला निश्चित\n#Me Too : इंडियन आयडॉल शोमधून अनू मलिक यांची पुन्हा हकालपट्टी\nशरद पवारांच्या नेतृत्वातील सरकार पाच वर्षे टिकेल : रोहित पवार\n“शिवसेना ठरवेल तेच होईल, सत्तेचा जोकर शिवसेनेच्या हातात”\n ‘रंगबाज फिरसे,’ चा ट्रेलर लाँच\nरात्री उशिरा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये 1 तास 10 मिनिटे बैठक, सत्तास्थापनेचा फॉर्म्युला निश्चित\n#Me Too : इंडियन आयडॉल शोमधून अनू मलिक यांची पुन्हा हकालपट्टी\nशरद पवारांच्या नेतृत्वातील सरकार पाच वर्षे टिकेल : रोहित पवार\n“शिवसेना ठरवेल तेच होईल, सत्तेचा जोकर शिवसेनेच्या हातात”\nबैलाला ठार मारण्यासाठी वापरलेला जेसीबी जप्त, आता आरोपींचा शोध सुरु\nजेसीबीने बैलाची हत्या करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल, क्रूरतेचं कारण समोर\nदिवेघाटात वारकऱ्यांच्या दिंडीत जेसीबी घुसला, संत नामदेवांच्या वंशजासह दोघांचा मृत्यू\nजगताप-लांडगे टेन्शनमध्ये, शेवटच्या 10 मिनिटात पिंपरीत भाजपचा महापौरपदाचा अर्ज\nपुणे महापौर निवडणुकीत ट्विस्ट, महासेनाआघाडी रिंगणात, भाजपचाही उमेदवार जाहीर\nआमचं उद्दिष्ट सरकार आणणं किंवा कुठल्या व्यक्तीला मुख्यमंत्री करणं नाही : नितीन गडकरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B3", "date_download": "2019-11-22T00:35:36Z", "digest": "sha1:IHGC3XP2TBCPOQ5GIP2RLXEU57VMNISW", "length": 3724, "nlines": 66, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "भाषा सल्लागार मंडळ - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nहा लेख अपूर्ण आहे. तुम्ही अपूर्ण पानांविषयीचे हे पान वापरून हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ डिसेंबर २०१५ रोजी ०७:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B9%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2019-11-21T23:58:11Z", "digest": "sha1:GRFZUIDBC7M32PBSSGTITWG63623OXRO", "length": 5001, "nlines": 203, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:हैती - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ३ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ३ उपवर्ग आहेत.\n► हैतीचा इतिहास‎ (३ प)\n► हैतीचे राष्ट्राध्यक्ष‎ (२ प)\n► हैतीमधील शहरे‎ (१ प)\nएकूण ५ पैकी खालील ५ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ एप्रिल २०१३ रोजी २१:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad/assistant-commissioners-orders-rejected/articleshow/71995527.cms", "date_download": "2019-11-21T23:59:28Z", "digest": "sha1:SNSEZAQLK2MVTDNVTRUGAV6BHPTDYWWP", "length": 13627, "nlines": 170, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "aurangabad News: सहाय्यक आयुक्तांचे आदेश धुडकावले - assistant commissioner's orders rejected | Maharashtra Times", "raw_content": "\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'WATCH LIVE TV\nसहाय्यक आयुक्तांचे आदेश धुडकावले\nम टा प्रतिनिधी, औरंगाबादडॉ...\nम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ��च्या सामाजिक कार्य महाविद्यालयाच्या अंतर्गत राजकारणात सेवानिवृत्त ग्रंथपालाची फरफट सुरू आहे. सेवानिवृत्ती वेतनाचा प्रस्ताव काही अधिकाऱ्यांनी अडकवून ठेवल्याने ग्रंथपाल विद्यापीठ आणि समाजकल्याण विभागाचे हेलपाटे मारत आहेत. विशेष म्हणजे लिपिकांनी चक्क सहाय्यक आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे.\nविद्यापीठ परिसरातील सामाजिक कार्य महाविद्यालयाचे ग्रंथपाल के. बी. देशमुख ३० जून २०१८ रोजी सेवानिवृत्त झाले. कार्यालयीन स्तरावर योग्य स्वरुपात त्यांचा सेवानिवृत्तीचा प्रस्ताव समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्तांकडे पाठवण्यात आला नाही. त्यामुळे मागील पंधरा महिन्यांपासून देशमुख निवृत्ती वेतनासाठी विद्यापीठ व सामाजिक कार्य महाविद्यालयाकडे पाठपुरावा करीत आहेत. वेतन आणि महागाई भत्त्याची रक्कम मिळण्यासाठी देशमुख यांनी समाजकल्याण विभागाकडे अर्ज केला होता. त्यावर सेवानिवृत्तीचा प्रस्ताव त्रुटी पूर्ण करुन सादर करण्यास विभागाने सांगितले. सहाय्यक कल्याण आयुक्तांनी कुलसचिव डॉ. साधना पांडे आणि सामाजिक कार्य महाविद्यालयाच्या प्राचार्यांना देशमुख यांचे प्रलंबित वेतन आणि सेवानिवृत्तीच्या प्रस्तावाबाबत लेखी सूचना केली होती. त्यानंतरही दोन्ही कार्यालयांनी दखल घेतली नाही. तसेच देशमुख यांना आर्थिक वर्ष २०१८-१९ चा फॉर्म क्रमांक १६ ए व बी देण्यात आला नाही. 'पंधरा महिन्यांपासून निवृत्ती वेतन नसल्यामुळे कुटुंबावर उपासमाराची वेळ आली आहे. सेवानिवृत्ती वेतन प्रस्तावातील त्रुटींची पूर्तता करुन समाजकल्याण विभागाकडे प्रस्ताव पाठवावा', अशी मागणी देशमुख यांनी सामाजिक कार्य महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडे केली आहे.\nदरम्यान, सामाजिक कार्य महाविद्यालयातील अंतर्गत राजकारणाचा देशमुख यांना फटका बसला आहे. सहाय्यक आयुक्त आणि कुलगुरुंच्या सूचनेलाही धुडकावण्याचा प्रकार कार्यालयातील अधिकारी व लिपिकांनी केला आहे. त्यामुळे उतारवयात देशमुख यांना कार्यालयाचे उंबरठे झिजवण्याची वेळ आली आहे.\nमोबाईल दिला नाही म्हणूुन विद्यार्थ्याची आत्महत्या\nउद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध फसवणुकीची तक्रार\nशिवसेनेशिवाय सत्ता स्थापन होणे शक्यच नाही: रावते\nपीक विमा कंपन्या लुटण्यासाठी आहेत का\nलिफ्ट दिलेल्या अनोळखी महिलेचा अपघ���तात मृत्यू\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\n'असा' झाला गायिका गीता माळी यांच्या कारला अपघ...\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nआजचं राशी भविष्य: दि. २१ नोव्हेंबर २०१९\nमुंबईच्या रस्त्यावर धावतेय भन्नाट रिक्षा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nSPG सुरक्षा हटवण्याच्या निर्णयावर प्रियंका गांधींची 'ही' प्र...\n'अशी' आहे जीप कॉम्पास ट्रेलहॉक\nमी दलितविरोधी वक्तव्य केले नाही: बाबा रामदेव\nभाजपच्या नेतृत्वात झारखंड नक्षलवादी मुक्त झाला: शहा\nमथुरेत माकड सफारी सुरू करा; हेमामालिनी यांची उपरोधिक मागणी\n९३ टक्के भारतीयांना H4 अंतर्गत अमेरिकेत व्हिसा\n'महिला या प्रेरणेचा स्रोत'\nहंसच्या सुटकेमुळे टळला अनर्थ\nबनावट नंबरप्लेट लावणाऱ्या टेम्पोचालकावर गुन्हा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nसहाय्यक आयुक्तांचे आदेश धुडकावले...\nवॉर्ड अधिकाऱ्यांच्या गुणानंतर कचऱ्याचे बिल...\nआकृतीबंध प्रकरण सभेत गाजणार...\nडेंगीत 'एलायझा' चाचणीच निर्णायक...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://msrtc.maharashtra.gov.in/index.php/node/index/92", "date_download": "2019-11-22T00:07:20Z", "digest": "sha1:USZ4JRSWH7VFZ5QZHS7KMOA4VNRCLRT4", "length": 6230, "nlines": 164, "source_domain": "msrtc.maharashtra.gov.in", "title": "Welcome to MSRTC :: Maharashtra State Road Transport Corporation", "raw_content": "\nरा.प महामंडळामध्ये शयन आसनी बससेवा दाखल\nजाहिरात क्र.०२ नुसार म.रा.मा.प महामंडळातील ०९ विभागांकरीता चालक तथा वाहक पदासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्याची प्रक्रिया दि.०८/०२/२०१९ पासून msrtcexam.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे.\nजाहिरात क्र.०१ नुसार दुष्काळग्र्स्त जिल्ह्यातील १२ विभागाकरिता चालक तथा वाहक पदाची सरळसेवा भरती सन २०१९ करीता जाहिरात व अर्ज करण्यासाठी www.msrtcexam.in या संकेतस्थळावर भेट द्यावी.\nएसटी’ची आता मालवाहतूक आणि गोदामेही\nवाढ प्रती टप्पा - पैसे\nवाढ प्रती किमी- पैसे\nसाधी / जलद ६.३० ७.४५ १.१५ १९.१६\nरातराणी ७.४५ ८.८० १.३५ २२.५०\nहिरकणी (निम आराम) ८.६० १०.१० १.५० २५.००\nशिवनेरी - वातानुकुलीत १५.८० १८.६५ २.८५ ४७.���०\nशिवनेरी - शयनयान १५.९५ १८.९० २.९५ ४९.१६\nशिवशाही ८.९५ १०.५५ १.६० २६.६६\nशिवशाही शयनयान १५.२० ११.३५ -३.८५ -६४.१६\n( १ टप्पा = ६ कि.मी.)\nदादर - पुणे रे.स्टे. (शिवनेरी) ४४०\nदादर - पुणे (स्वारगेट) (शिवनेरी) ४६०\nठाणे - स्वारगेट (पुणे) (शिवनेरी) ४४०\nबोरीवली - स्वारगेट (पुणे) (शिवनेरी) ५२५\nपुणे (शिवाजीनगर) - नाशिक (शिवशाही) ४००\nऔरंगाबाद - पुणे (शिवाजीनगर) (शिवनेरी) ६५५\nस्वारगेट पुणे - कोल्हापूर (शिवशाही) ४२०\nबोरीवली - सातारा (शिवशाही) ५३०\nरात्र सेवा दर ₹.\nनिम आराम दर ₹.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/ipl2018-news/ipl-2018-final-csk-vs-srh-stats-shane-watson-gets-unique-record-rayudu-harbhajan-match-rohit-sharma-feat-1687012/", "date_download": "2019-11-22T01:08:15Z", "digest": "sha1:SXISJYORFQMMPNXKROTV3NOD5I7CPGEH", "length": 13554, "nlines": 200, "source_domain": "www.loksatta.com", "title": "IPL 2018 Final CSK vs SRH Stats Shane Watson gets unique record; Rayudu Harbhajan match Rohit Sharma feat| चेन्नई विरुद्ध हैदराबाद अंतिम सामन्यात झालेले हे ५ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनायजेरियन नागरिकांना घर भाडय़ाने देणाऱ्या ५ जणांवर गुन्हा\nसिडकोच्या घरांची सोडत आगरी कोळी भवनात\nवाहतूक कोंडीवरून नगरसेवक आक्रमक\nकांदा दराची चढाई सुरूच\nधुळ्यात महाआघाडीचा प्रयोग यशस्वी होणार\nचेन्नई विरुद्ध हैदराबाद अंतिम सामन्यात झालेले हे ५ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nचेन्नई विरुद्ध हैदराबाद अंतिम सामन्यात झालेले हे ५ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nआयपीएलमधलं चेन्नई सुपरकिंग्जचं हे तिसरं विजेतेपद ठरलं.\nचेन्नईचं आयपीएलमधलं तिसरं विजेतेपद\nस्पॉट फिक्सिंग प्रकरणात दोन वर्षांच्या बंदीची शिक्षा भोगून पुनरागमन केल्यानंतर, चेन्नई सुपरकिंग्जने आयपीएलच्या अकराव्या हंगामाचं विजेतेपद पटकावलं. हैदराबादच्या संघाने २० षटकात दिलेलं १७९ धावांचं आव्हान चेन्नईने शेन वॉटसनच्या शतकी खेळीच्या आधारे सहज पार केलं. शेन वॉटसनने ५७ चेंडूत ११७ धावांची नाबाद शतकी खेळी केली. आयपीएलमधलं चेन्नई सुपरकिंग्जचं हे तिसरं विजेतेपद ठरलं. याआधी मुंबई इंडियन्सने तीन वेळा ही स्पर्धा जिंकली आहे.\nरविवारी मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्यात ५ विक्रमांची नोंद करण्यात आलेली आहे.\n१) आयपीएलच्या अंतिम फेरीत धावसंख्येचा पाठलाग करताना शतक झळकावणारा शेन वॉटसन हा पहिला खेळाडू ठरला आहे. वृद्धिमान साहाने याआधी २०१४ साली आयपीएलच्या अंतिम फेरीत शतक झळकावलं होतं, मात्र साहाचा किंग्ज इलेव्हन पंजाब संघ अंतिम फेरीत पराभूत झाला होता.\n२) एखाद्या संघाने एका संघाला एकाच हंगामात आतापर्यंत ४ वेळा पराभूत केलं नव्हतं. २०१८ साली चेन्नई सुपरकिंग्ज संघाने ही किमया साधली आहे. साखळी फेरीत दोनदा, एकदा क्वालिफायर सामन्यात व एकदा अंतिम फेरीत चेन्नईने हैदराबादवर मात केली आहे.\n३) रोहित शर्माच्या नावावर आतापर्यंत ४ आयपीएल विजेतेपद जमा आहेत. (३ वेळा मुंबई इंडियन्स, १ वेळा डेक्कन चार्जर्स) या पंक्तीत आता अंबाती रायडू आणि हरभजनसिंह यांनाही स्थान मिळालं आहे.\n४) चेन्नई सुपरकिंग्जने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या ३ वेळा विजेतेपद मिळवण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.\n५) सुरेश रैनाने आतापर्यंत ३ वेळा चेन्नई सुपरकिंग्जकडून आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. धोनीने ४ वेळा आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. (३ वेळा चेन्नई सुपरकिंग्ज, १ वेळा पुणे सुपरजाएंट)\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nVideo : हार्दिक पांड्याचा सणसणीत हेलिकॉप्टर शॉट, धोनीही झाला अवाक\nIPL 2019 Final : कार्तिकला मागे टाकत महेंद्रसिंह धोनी सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक\nIPL 2020 : चेन्नईच्या गोटात चिंतेचं वातावरण, संघ ५ खेळाडूंना करारमुक्त करणार\nIPL 2020 : सॅम बिलिंग्ज चेन्नई सुपरकिंग्जकडून करारमुक्त\nIPL 2020 : मराठमोळ्या केदार जाधवला चेन्नई सुपरकिंग्ज डच्चू देण्याच्या तयारीत \nVIDEO : शिवाजी नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणा...\nशिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याबद्दल शरद म्हणतो, 'नजरेचा इशारा इकडे तिकडे झाला तरी...'\n'या' बॉलिवूड अभिनेत्रीचे होते पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत अफेअर\nया देशात सापडला ९० वर्षांपूर्वीचा मिकी माऊस\n‘तान्हाजी'च्या ट्रेलर लाँचला पत्रकाराने तैमुरबद्दल विचारला 'हा' मजेदार प्रश्न, सैफ म्हणाला...\nबनावट नोटांप्रकरणी एकही गुन्हा दाखल नाही\n‘कर्करोग योद्धय़ां’कडून राज्यात २०३४ शस्त्रक्रिया\nअमित शहांकडून झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अयोध्येचा मुद्दा\nभारतीय क्रिकेटमध्ये गुलाबी क्रांती\nयूएनएससीमध्ये पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित\n‘देशातील राष्ट्रीय महामार्गाच्या ५६६ प्रकल्पांना विलंब’\nकाश्मीरमध्ये दुकाने, व्यापारी संकुले दुसऱ्या दि��शीही बंद\nकेंद्र सरकारच्या नोकऱ्यांमधील ७ लाख पदे रिक्त\n‘काश्मीरमध्ये संपूर्ण निर्बंध असल्याचा आरोप करणाऱ्या याचिका चुकीच्या’\nप्रकाशझोतातील कसोटीकडे मनोरंजन म्हणून पाहू नये\n\"नथुराम गोडसे आमच्या मनात\" म्हणत सुभाषचंद्र बोस यांच्या पणतीने केली पूजा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/column/health/breast-cancer-in-male-is-more-dangerous-than-female-breast-cancer/articleshow/71840476.cms", "date_download": "2019-11-21T23:43:25Z", "digest": "sha1:XDXKNWQB7GGG2OLE5AHJVAN5XIWKNUQP", "length": 17640, "nlines": 186, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Health News: पुरुषांनाही ब्रेस्ट कॅन्सर होतो?; वाचा आरोग्यमंत्र - breast cancer in male is more dangerous than female breast cancer | Maharashtra Times", "raw_content": "\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'WATCH LIVE TV\nपुरुषांनाही ब्रेस्ट कॅन्सर होतो\nजगभरात आढळणाऱ्या ब्रेस्ट कॅन्सरच्या उदाहरणांमध्ये पुरुषांमधील ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण कमी आहे. मात्र पुरुषाला हा कर्करोग होतो, तेव्हा तो स्त्रियांच्या तुलनेत अधिक प्राणघातक असतो.\nपुरुषांनाही ब्रेस्ट कॅन्सर होतो\nडॉ. संदीप बिपटे, सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट\nजगभरात आढळणाऱ्या ब्रेस्ट कॅन्सरच्या उदाहरणांमध्ये पुरुषांमधील ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण कमी आहे. मात्र पुरुषाला हा कर्करोग होतो, तेव्हा तो स्त्रियांच्या तुलनेत अधिक प्राणघातक असतो.\nपुरुषांना ब्रेस्ट कॅन्सर होण्याचे नेमके कारण अद्याप कळलेले नाही, मात्र काही विशिष्ट घटक निश्चितपणे या आजाराला कारणीभूत असल्याचे दिसते. मुळात ब्रेस्ट कॅन्सर हा स्त्रियांशी संबंधित आजार असल्याने आपल्याला त्याचा धोका नाही, असे पुरुषांना वाटत असते. त्यामुळे छातीमध्ये गाठ जाणवू लागली, तरीही ते ही गोष्ट डॉक्टरांना लगेचच सांगत नाहीत. त्यामुळे निदान होण्यास उशीर होतो. प्रत्यक्षात ब्रेस्ट कॅन्सरचे लवकरात लवकर निदान व्हायला हवे. मृत्यू आणि रोगावर मात यातील प्रचंड मोठा पल्‍ला वेळीच निदान केल्यामुळे पार करता येतो. दुसरी गोष्ट म्हणजे, पुरुषांच्या शरीराची यंत्रणा ही स्त्रियांच्या तुलनेत अधिक आक्रमक असते. तसेच पुरुषांमधील टिश्यू स्त्रियांच्या टिश्यूपेक्षा कमी असतात. त्यामुळे पुरुषांमध्ये हा कॅन्सर लवकर पसरत���. कारण कॅन्सरच्या ट्यूमरमधील पेशींचा शरीराच्या विविध भागांशी अधिक जवळचा संपर्क असतो. त्यामुळे तो शरीराच्या इतर भागांत पसरू शकतो.\nब्रेस्ट कॅन्सर हा भारतात सर्रास आढळणारा कॅन्सरचा प्रकार आहे. दरवर्षी ढोबळमानाने दीड लाखांहून अधिक लोकांना हा कॅन्सर झाल्याचे निदान होते. ब्रेस्ट कॅन्सरच्या रुग्णांमध्ये पन्नाशी पार केल्यानंतर रजोनिवृत्तीची लक्षणे दिसू लागलेल्या स्त्रियांचे प्रमाण ९९ टक्के आहे. तरीही आजकाल त्याहून तरुण वयाच्या स्त्रियांमध्येही हा आजार आढळू लागला आहे. ज्या महिलांची रजोनिवृत्ती उशिरा होते, अशांना इतरांच्या तुलनेत या कॅन्सरचा धोका अधिक असल्याचे आढळून आले आहे. यातील मुख्य बाब अशी की, हार्मोन्समधील चढउताराच्या मासिक चक्राशी स्तनांचा किती वेळा संबंध आला, याच्याशी ब्रेस्ट कॅन्सरची शक्यता जोडलेली आहे. उदाहरणार्थ लवकर ऋतुप्राप्ती, उशिराची रजोनिवृत्ती, कमी प्रमाणात दिलेले स्तनपान व कमी अपत्यसंख्या या सर्व कारणांमुळे अशा स्त्रियांच्या स्तनांना प्रजननाशी संबंधित मासिक चक्रातून अधिक वेळा जावे लागते. प्रत्येक हार्मोनल बदलांबरोबर हार्मोनच्या पातळीमध्ये अनेक बदल होतात व या बदलांमुळे स्तनांमध्येही बदल घडून येतात. अमेरिकेमध्ये या विषयावर झालेल्या अनेक संशोधनांच्या निष्कर्षांनुसार एक लाख २० हजारांहून अधिक स्त्रियांना उशिराच्या रजोनिवृत्तीमुळे ब्रेस्ट कॅन्सरचा धोका तुलनेने अधिक असतो. उशिराच्या रजोनिवृत्तीमुळे ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका दरवर्षी तीन टक्क्यांनी वाढत असल्याचेही जगभरातील संशोधनांतून आढळून आले आहे. कमी वयात पहिली पाळी येणाऱ्या किंवा लवकर तारुण्यात पदार्पण करणाऱ्या स्त्रियांना ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका दरवर्षी वाढत असल्याचेही दिसून आले आहे. तेव्हा मूळात स्त्रीसंप्रेरकांशी दीर्घकाळासाठी येणारा संपर्क कॅन्सरचा धोका वाढण्यास जबाबदार आहे.\nअर्थात, उशिराची रजोनिवृत्ती हे ब्रेस्ट कॅन्सर होण्यासाठीचे एकमेव कारण आहे, असा याचा अर्थ नाही. ब्रेस्ट कॅन्सर होण्याची कारणे बहुविध आहेत. या शक्यतेशी अनेक घटक जोडलेले आहेत. धूम्रपान, मद्यपानासारखी व्यसने त्याला कारणीभूत ठरू शकतात, हे वेगळे सांगायला नको. तसेच लठ्ठपणामुळेही ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढतो, हे ध्यानात ठेवायला हवे.\nआरोग्य मंत्र : निरोगी हृदयासाठी ठेवा संतुलित आहार\n... म्हणून हृदयाचा सिटीस्कॅन खूप महत्त्वाचा\nहृदय : शरीरात रक्तप्रवाह करणारा पम्प\nझोप म्हणजे मेंदू, पेशींची बॅटरीच\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nइतर बातम्या:पुरुषांना स्तनांचा कर्करोग|आरोग्यमंत्र|male breast cancer|health tips|breast cancer\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\n'असा' झाला गायिका गीता माळी यांच्या कारला अपघ...\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nआजचं राशी भविष्य: दि. २१ नोव्हेंबर २०१९\nमुंबईच्या रस्त्यावर धावतेय भन्नाट रिक्षा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nSPG सुरक्षा हटवण्याच्या निर्णयावर प्रियंका गांधींची 'ही' प्र...\n'अशी' आहे जीप कॉम्पास ट्रेलहॉक\nमी दलितविरोधी वक्तव्य केले नाही: बाबा रामदेव\nभाजपच्या नेतृत्वात झारखंड नक्षलवादी मुक्त झाला: शहा\nमथुरेत माकड सफारी सुरू करा; हेमामालिनी यांची उपरोधिक मागणी\n९३ टक्के भारतीयांना H4 अंतर्गत अमेरिकेत व्हिसा\nआर्थिक वाढीचा भाषिक मंत्र\nमहमद खडस: समाजवादी मुल्यांवर निष्ठा असणारा नेता\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nपुरुषांनाही ब्रेस्ट कॅन्सर होतो\nताण-तणाव नेमका तयार कसा होतो\nताण-तणावावर मात कशी कराल\nआरोग्यमंत्र: उच्चार करताना अडखळता; तुम्हाला हा आजार असू शकतो; तुम्हाला हा आजार असू शकतो", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/devendra-fadavnis-appointed-acting-chief-minister-45268", "date_download": "2019-11-21T23:37:22Z", "digest": "sha1:UN7O7SXC3IEMVQQ7LK2EHUAK32OEAOMH", "length": 6327, "nlines": 134, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "devendra fadavnis appointed as acting chief minister | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराजीनामा दिला असला तरी देवेंद्र फडणवीस 'माजी' झालेले नाहीत\nराजीनामा दिला असला तरी देवेंद्र फडणवीस 'माजी' झालेले नाहीत\nराजीनामा दिला असला तरी देवेंद्र फडणवीस 'माजी' झालेले नाह��त\nशुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019\nराज्यपाल सांगतील त्याप्रमाणे फडणवीसांना पुढील कार्यवाही करावी लागणार आहे.\nमुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांकडे राजीनामा दिल्यानंतर सोशल मिडीयावर 'माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस' असा ट्रेंड सुरू झाला आहे, मात्र प्रत्यक्षात फडणवीस हे माजी मुख्यमंत्री अजून बनलेले नाहीत. ते काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम करणार आहेत.\nआज दुपारी 4.10 च्या सुमारास फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे राजीनामा दिला. कोश्यारी यांनी तो तातडीने स्विकारला. त्यानंतर यासंबंधीची माहिती फडणवीस यांनी पत्रकारांना दिली. पुढील पर्यायी व्यवस्था होईपर्यत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम करायला राज्यपालांनी सांगितले आहे. त्याप्रमाणे काम करणार आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nमुंबई देवेंद्र फडणवीस devendra fadnavis\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/ravivar-mata/tone-oriented/articleshow/71870040.cms", "date_download": "2019-11-22T00:39:36Z", "digest": "sha1:QXTDOTZKI44CT5YJ52AW67FTFGBR6X6Y", "length": 19809, "nlines": 166, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Ravivar MATA News: ‘स्वर’देशमुख - 'tone' oriented | Maharashtra Times", "raw_content": "\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'WATCH LIVE TV\nसुप्रसिद्ध गायक पं विजय सरदेशमुख यांचे अलीकडेच निधन झाले त्यांच्या सुहृदाने जागवलेल्या त्यांच्या काही आठवणी...\nसुप्रसिद्ध गायक पं. विजय सरदेशमुख यांचे अलीकडेच निधन झाले. त्यांच्या सुहृदाने जागवलेल्या त्यांच्या काही आठवणी.\nसुमारे ३० वर्षांपूर्वीची गोष्ट. पुण्यातील मॉडेल कॉलनी परिसरात एक पत्ता शोधत होतो. उन्हाळ्याचे दिवस होते. शोधताना घामाघूम झालो होतो. अखेर हवा तो पत्ता सापडला. मी डोअर बेल वाजविली. दरवाजा उघडला आणि आतील व्यक्ती एकदम आश्चर्याने म्हणाली, 'अरे संजय तू, एवढ्या उन्हात आलास. काही महत्त्वाचं काम होतं का' मलाही ती व्यक्ती पाहून आश्चर्यमिश्रित आनंद झाला. कारण ती व्यक्ती होती सुप्रसिद्ध गायक पं. विजय सरदेशमुख. मग मी विजयला कोणाचा पत्ता शोधत होतो ते सांगितले. त्यापूर्वीही मला विजय सरदेशमुख माहिती होते. त्यांचे गा���े ऐकले होते. पण ओळख नव्हती. विजय माझ्यापेक्षा १० वर्षांनी मोठा. पण मैत्री झाल्यावर आम्ही सहज एकेरीत आलो.\nनंतर मी विजयचे गाणे ऐकु लागलो. मला ते आवडू लागले; तसेच वेगवेगळ्या बंदिशींचे ऐकून समजण्यापुरते. ज्ञान मिळू लागले. मी गाणारा नाही. पण न गातासुद्धा बंदिशींचा आनंदही मिळविता येतो याचा अनुभव आला. आनंद मिळू लागला. विजयच्या घरी दर रविवारी सकाळी अगर संध्याकाळी विजय व साथीदार कलाकार यांचा रियाज/गायन असे. एका रविवारी सहज मी विजयकडे गेलो होतो. त्या वेळी या गाण्याचा आनंद मला घेता आला. त्यांच्या चर्चेत एक असा विषय आला, 'अरे आज अमुक तमुक तान, एखादी जागा गायची राहिली. पुढच्या वेळी आठवणीने त्या घेऊ या.' या वेळी माझ्या लक्षात आले, की मैफिलीत सहज येतात असे वाटणाऱ्या जागा या काही प्रमाणात पूर्वनियोजित असतात तर. त्या वेळी मी विचारले 'प्रत्येक रविवारी गाणे ऐकायला आलो तर चालेल का\nमला परवानगी मिळाली. पण फार वेळा जाता आले नाही, याचे आज फार वाईट वाटते.\nविजयच्या गाण्यासारखे त्याचे अक्षरही खूप सुंदर होते. डायरीमध्ये अत्यंत व्यवस्थितपणे बंदिशी लिहिल्या आहेत. निर्गुणी भजनामध्ये तर प्रत्येक कडवे वेगळ्या रंगात लिहिले आहे. मी विचारले असे का तर त्याचे कारण असे की 'गाताना कोणती ओळ चालली आहे हे रंगामुळे लक्षात राहते.'\nमला नेहमी एक गंमत वाटते. विजयच्या पिढीचे गायक झब्बा सुरवार घालत किंवा झब्बा पायजमा घातल्यास कमी बॉटमचा पायजमा घालत. झब्बेसुद्धा अनेक रंगांचे घालत. पण विजय शक्यतो पांढरा झब्बा पायजमा घालत असे. त्याच्या पायजम्याचा बॉटम हा जुन्या पिढीतल्या कलाकारांच्यासारखा मोठा असे.\nविश्रामबागवाडा येथील ग्रंथालयात विजयची मेंबरशिप होती. माझीही आहे. एकदा तेथे भेट झाली. मी विजयला म्हटले मी इथे जवळच राहतो. शनिपाराजवळ. चल घरी चहा प्यायला. त्याच्या स्वभावाप्रमाणे तो म्हणाला 'आत्ता नको रे, पुन्हा येईन.' तरीही मी खूप आग्रहाने त्याला घरी घेऊन गेलो. मग चांगल्या दीड-दोन तास छान गप्पा झाल्या. बोलता बोलता तो सहज म्हणाला, 'पहिला सवाई गंधर्व पुण्यतिथी महोत्सव सुरू करण्याच्या आधीची चर्चा आमच्या घरी झाली होती.' माझा मुलगा पुष्कर तेथे होता. तो म्हणाला की 'विजयकाकांनी किती सहजपणे हे सांगितले. दुसरे कोणी असते, तर किती मसाला लावून सांगितले असते.'\nमाझ्याकडे असलेली काही जुन्या ७८ आर. पी. एम. रेकॉर्डस् ची रेकॉर्डिंग्ज मी माझ्या संगीतातील मित्रांना पाठवतो. सर्वांना ती आवडतात असे वाटते. विजयलासुद्धा मी ती पाठवीत असे. तोही आवडले, की उत्तर देत असे. एकदा त्याचा फोन आला, 'मी तू पाठवलेले सर्व ऐकतो. प्रत्येक वेळी उत्तर द्यावे, अशी तुझी अपेक्षा आहे का' मी चकित झालो. त्यावर मी सांगितले की 'विजय आपण मित्र आहोत. तू ऐकतोस हे एकदा मला कळले तरी चालेल.' मग तो म्हणाला, 'तसे नाही. पण मी विचारले. असो. तू चांगली रेकॉर्डिंग्ज पाठवीत राहा.'\nअसेच एकदा त्याने विचारले की 'तुझ्याकडे रेकॉर्डिंग्ज आहेत, कुमारजींचे मुंबईतील अमुक अमुक रेकॉर्डिंग आहे का आणि असले तर मला देशील का आणि असले तर मला देशील का' मला आश्चर्य वाटले. एवढ्या वर्षांत विजय कधीच कोणाला 'मला देशील का,' असे विचारल्याचे मी ऐकले नव्हते. पण मला आनंद झाला. मी म्हटले, 'विजय हा प्रश्नच होऊ शकत नाही. माझ्याकडे ते आहे आणि मी तुला ते तुझ्या घरी आणून देईन. तू मला हक्काने विचारणे हा मी माझा बहुमान समजतो.' त्याप्रमाणे त्याची 'सीडी' मी त्याला घरी नेऊन दिली. त्या वेळी खूप छान गप्पा झाल्या. पण त्या शेवटच्याच. त्या वेळी तो थोडा आजारी होता. पण नंतर आजार वाढतच गेला.\nविठ्ठलराव म्हणजे विजयचे वडील. त्यांच्याकडून विजयला संगीताचा वारसा मिळाला होता. ते उत्तम गायक व हार्मोनियम वादक होते. त्यांनी अनेक मोठ्या कलाकारांना साथ केली होती. मी त्यांना काही पहिले नाही. पण त्यांच्याबद्दल खूप ऐकून होतो. नुकतेच केरळमधील रेकॉर्ड कलेक्टर सनी मॅथ्यू यांनी काही रेकॉर्ड्सच्या लेबलचे फोटो पाठवले. ती गाण्याची रेकॉर्ड होती. त्यावर कलाकाराचे नाव होते व्ही. आर. सरदेशमुख, बी. ए. माझी उत्सुकता ताणली गेली. कारण विजय कधीच या रेकॉर्डबद्दल बोलला नव्हता. शोध घेता घेता त्या रेकॉर्ड विठ्ठलरावांच्या आहेत, या निष्कर्षापर्यंत आलो. ते विजयकडून जाणून घ्यायचे होते. पण तो योग काही आला नाही.\nसरदेशमुख घराण्याला पेशवाईत सरदेशमुखीचे वतन मिळाले होते. या वतन देण्याच्या प्रसंगी जर विजय त्या ठिकाणी पेशव्यांच्या दरबारात असता, तर माझी खात्री आहे की त्याने पेशव्यांना मोठ्या नम्रपणे सांगितले असते की, 'श्रीमंत आपण सरदेशमुखीचे वतन मला देता आहात. पण माझा तो स्वभाव नाही. मी गायक आहे. त्यामुळे माझी\n'स्वरदेशमुखी' हीच माझी सरदेशमुखी आहे. आपले आभार.'\nरविवार मटा:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nलिव्ह इन... नातेबंध नसलेले\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\n'असा' झाला गायिका गीता माळी यांच्या कारला अपघ...\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nSPG सुरक्षा हटवण्याच्या निर्णयावर प्रियंका गांधींची 'ही' प्र...\n'अशी' आहे जीप कॉम्पास ट्रेलहॉक\nमी दलितविरोधी वक्तव्य केले नाही: बाबा रामदेव\nभाजपच्या नेतृत्वात झारखंड नक्षलवादी मुक्त झाला: शहा\nमथुरेत माकड सफारी सुरू करा; हेमामालिनी यांची उपरोधिक मागणी\n९३ टक्के भारतीयांना H4 अंतर्गत अमेरिकेत व्हिसा\nआर्थिक वाढीचा भाषिक मंत्र\nमहमद खडस: समाजवादी मुल्यांवर निष्ठा असणारा नेता\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nरविवार विशेष /‘पीएम’वर ‘डीएम’ची सरशी...\nरविवार विशेष लेख - विमानसेवेचा झाला विस्तार .. आव्हान सेवा कायम ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/photo-news/", "date_download": "2019-11-22T01:05:25Z", "digest": "sha1:X4HDS4HVL74ACHJA56TXBIXU3RLJMH6H", "length": 13519, "nlines": 239, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Photos, News Photos, Sports, Lifestyle, Gallery on marathi actors,actress |Loksatta.com | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनायजेरियन नागरिकांना घर भाडय़ाने देणाऱ्या ५ जणांवर गुन्हा\nसिडकोच्या घरांची सोडत आगरी कोळी भवनात\nवाहतूक कोंडीवरून नगरसेवक आक्रमक\nकांदा दराची चढाई सुरूच\nधुळ्यात महाआघाडीचा प्रयोग यशस्वी होणार\nPhoto : दुर्गापूजेनिमित्त काजोलचा ट्रेडिशनल लूक...\nलोकसभा निवडणूक २०१९च्या निकालासाठी ठाण्यात यंत्रणा...\nजाणून घ्या, भारतातील ‘या’ प्रसिद्ध व्यंगचित्रकारांविषयी...\nमुंबई, दिल्लीमध्ये महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा...\n#2019LokSabhaPolls : राजकीय नेत्यांनी बजावला मतदानाचा...\nजाणून घ्या उर्मिला मातोंडकरची ‘श्रीमंती’...\nभारतातील सात प्राचीन शिवमंदिरे, एकदा भेट...\nहेल्दी नाश्त्यासाठी ‘हे’ पर्याय आहेत बेस्ट...\nPHOTOS…म्हणून सोशल मीडियावर होत आहे सारा...\nसंकटांना तोंड देण्यासाठी हे ‘खतरों के...\n रेल्वे रुळांवर साचलं पाणी...\nPHOTOS : असे झाले राज ठाकरेंच्या...\nPHOTOS : ‘या’ नेत्यांनी घेतली हॉस्पिटलमध्ये...\n४ हजार वर्षांपूर्वीचे अवशेष पाहून तुम्हालाही...\nजाणून घ्या, कोण आहे प्रियांकाचा कथित...\nफक्त आसारामच नव्हे, तर ‘या’ अध्यात्मिक...\nशिवजयंती : शिवनेरी गडावरील सोहळ्याची क्षणचित्रे...\nRepublic Day 2018 : प्रजासत्ताक दिनाला...\nनुसते फोटो पाहूनही तुम्हाला भरेल हुडहुडी,...\nप्रजासत्ताकदिनाच्या सोहळ्याला उपस्थित राहणार या दहा...\nफोटो: सहज काढलेला फोटो ठरला ‘लाखात...\n२०१७ मध्ये ‘हे’ फोटो झालेले सर्वाधिक...\nआसनगावजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य...\nउल्का आणि ‘बाहुबली’च्या देवसेनेचं खास कनेक्शन...\nमिलिंदपाठोपाठ मकरंदही प्रेयसीसोबत राहतोय लिव्ह इन...\n‘जब वी मेट’मधील गीतचा प्रियकर आठवतोय...\nआणखी एक प्रसिद्ध मराठी अभिनेता अडकणार...\nउमा देवी ते टुनटुन, जाणून घ्या...\nप्रार्थनानंतर आणखी एक मराठी अभिनेत्री अडकली...\n‘होणार सून…’ फेम पिंट्या लग्नाच्या बेडीत अडकला...\n१५ वर्षांच्या संसारानंतर हे मराठी सेलिब्रिटी...\nव्हायरल होणाऱ्या सुंदर महिला पोलीस अधिकाऱ्याच्या...\n‘मिस वर्ल्ड’ मानुषी छिल्लरच्या यशात ‘या’...\nमादक अभिनेत्री ते छोट्या पडद्यावरील आई,...\nअसं फोटोशूट तुम्ही कधीच पाहिलं नसेल...\n…अन् ‘राम तेरी गंगा मैली’मधील मंदाकिनीने...\nविश्वसुंदरी झालेल्या भारतातील या तरुणी तुम्हाला...\nअभिनेते लिलीपूट यांच्यावर कर्जाचा डोंगर, मुलीने...\nधर्मांतरासाठी मॉडेलवर पतीची बळजबरी...\n..या कारणामुळे रणवीर-दीपिकामध्ये व्हायचे भांडण...\nजाणून घ्या, ‘देवा शप्पथ’ या नव्या...\n… या बॉलिवूड अभिनेत्रीचे ‘मॅरेज प्रपोजल’...\nअजय देवगणची ‘वंडर कार’ सापडली भंगारात...\nछोट्या पडद्यावरील ‘पद्मावती’ तुम्हाला आठवते का\nशत्रुघ्न सिन्हांनी अद्याप नाही पाहिला ‘शोले’,...\n… म्हणून ‘रामायण’मध्ये सीता साकारणारी ‘ही’...\n.. अशी सुरु झाली अभिषेक-ऐश्वर्याची प्रेमकहाणी...\nताशी ४८२ किमीचा वेग असलेली कार...\nअशी सुरू आहे भारती सिंगच्या लग्नाची...\nVIDEO : शिवाजी नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणा...\nशिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याबद्दल शरद म्हणतो, 'नजरेचा इशारा इकडे तिकडे झाला तरी...'\n'या' बॉलिवूड अभिनेत्रीचे होते पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत अफेअर\nया देशात सापडला ९० वर्षांपूर्वीचा मिकी माऊस\n‘तान्हाजी'च्या ट्रेलर लाँचला पत्रकाराने तैमुरबद्दल विचारला 'हा' मजेदार प्रश्न, सैफ म्हणाला...\nबनावट नोटांप्रकरणी एकही गुन्हा दाखल नाही\n‘कर्करोग योद्धय़ां’कडून राज्यात २०३४ शस्त्रक्रिया\nअमित शहांकडून झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अयोध्येचा मुद्दा\nभारतीय क्रिकेटमध्ये गुलाबी क्रांती\nयूएनएससीमध्ये पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित\n‘देशातील राष्ट्रीय महामार्गाच्या ५६६ प्रकल्पांना विलंब’\nकाश्मीरमध्ये दुकाने, व्यापारी संकुले दुसऱ्या दिवशीही बंद\nकेंद्र सरकारच्या नोकऱ्यांमधील ७ लाख पदे रिक्त\n‘काश्मीरमध्ये संपूर्ण निर्बंध असल्याचा आरोप करणाऱ्या याचिका चुकीच्या’\nप्रकाशझोतातील कसोटीकडे मनोरंजन म्हणून पाहू नये\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n\"नथुराम गोडसे आमच्या मनात\" म्हणत सुभाषचंद्र बोस यांच्या पणतीने केली पूजा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2_%E0%A5%A8%E0%A5%A6", "date_download": "2019-11-21T23:51:38Z", "digest": "sha1:ISPN2RAR5MYQIA233QMV2Q3XJNUXXR7B", "length": 21109, "nlines": 710, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एप्रिल २० - विकिपीडिया", "raw_content": "\nएप्रिल २० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १०९ वा किंवा लीप वर्षात ११० वा दिवस असतो.\n<< एप्रिल २०१९ >>\nसो मं बु गु शु श र\n३ ४ ५ ६ ७ ८ ९\n१० ११ १२ १३ १४ १५ १६\n१७ १८ १९ २० २१ २२ २३\n२४ २५ २६ २७ २८ २९ ३०\n१ ठळक घटना आणि घडामोडी\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\n१६५७ - न्यूयॉर्कमधील ज्यू व्यक्तिंना धर्मस्वातंत्र्य देण्यात आले.\n१७४९: मराठा सत्तेचा ध्वज अटकेपार नेणार्‍या पेशव्यांचे श्रद्धास्थान असलेल्या देवदेवेश्वर मंदिराची नानासाहेब पेशवे यांनी पर्वतीवर स्थापना केली.\n१७७० - जेम्स कूकच्या तांड्याला सर्वप्रथम ऑस्ट्रेलियाचा किनारा दिसला.\n१७९२ - फ्रांसने ऑस्ट्रियाविरुद्ध युद्ध पुकारले.\n१८३६ - अमेरिकेत विस्कॉन्सिन प्रांताची निर्मिती.\n१८६१ - अमेरिकन यादवी युद्ध - उत्तरेच्या सेनापती रॉबर्ट ई. लीने राजीनामा देउन व्हर्जिनीयाचे सेनापतीपद घेतले.\n१८६२ - लुई पास्चर व क्लॉड बर्नार्डने पास्चरायझेशनचा प्रयोग केला.\n१८७६ - बल्गेरियात उठाव.\n१८८४ - पोप लिओ तेराव्याने ह्युमेनम जीनसचे प्रकाशन केले व त्याद्वारे मानवाचे पृथ्वीवरील वास्तव्याचे कारण समजावयाचा प्रयत्न केला.\n१९१४ - लडलोची कत्तल - अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यात संपकर्‍यांविरुद्ध सोडलेल्या गुंडांनी १७ स्त्री, पुरुष व मुलांना ठार केले.\n१९३९: अ‍ॅडॉल्फ हिटलरचा ५० वा वाढदिवस जर्मनीमध्ये सार्वजनिक सुटी देऊन साजरा करण्यात आला.\n१९३९ : मध्य प्रांतातील मराठी विभागाचे एकीकरण करून विदर्भ नावाचा नवीन प्रांत बनविण्याची शिफारस करणारा ठराव प्रांतिक कायदेमंडळात संमत झाला.\n१९४५ - दुसरे महायुद्ध - अमेरिकन सैन्याने जर्मनीचे लीपझीग शहर काबीज केले.\n१९४६: राष्ट्रसंघ ही संस्था बरखास्त करून पुढे याचेच संयुक्त राष्ट्रांच्या संघटनेमध्ये (United Nations) रूपांतर झाले.\n१९६७ - स्वित्झर्लंडचे विमान कॅनडाच्या टोरोंटो शहराजवळ कोसळले. १२६ ठार.\n१९६८ - साउथ आफ्रिकन एरवेझचे बोईंग ७०७ जातीचे विमान विंडहोक शहराजवळ कोसळले. १२२ ठार.\n१९६८ - पिएर त्रूदो कॅनडाच्या पंतप्रधानपदी.\n१९७२ - अंतराळयान अपोलो १६ चंद्रावर उतरले.\n१९७८ - सोवियेत संघाच्या लढाउ विमानांनी कोरियन एर फ्लाइट ९०२ या बोईंग ७०७ जातीच्या विमानावर क्षेपणास्त्रे सोडली. २ ठार. वैमानिकांनी कुशलतेने विमान गोठलेल्या तळ्यावर उतरवले.\n१९९२ : जी.एम.आर.टी.ची पहिली अँटेना पुणे जिल्ह्यातल्या खोडदमध्ये उभारली गेली. ही आशियातली सगळ्यात मोठी रेडिओ दुर्बिण आहे.\n१९९८ - एर फ्रांसचे बोईंग ७२७ जातीचे विमान कोलंबियाच्या बोगोटा विमानतळावरून उडल्यावर डोंगरावर कोसळले. ५३ ठार.\n१९९९ - कॉलोराडोच्या लिटलटन शहरात एरिक हॅरिस व डिलन क्लेबोल्डने आपल्या कोलंबाइन हायस्कूल या शाळेतील १२ विद्यार्थी व १ शिक्षकाला ठार मारले व नंतर आत्मह्त्या केली.\n२००२ : वेस्ट इंडीजविरुद्ध झालेल्या दुस-या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा फलंदाज सचिन तेंडुलकर याने २९वे शतक काढून ऑस्ट्रेलियन फलंदाज डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रमाशी बरोबरी केली.\n२००४ - युटिका, इलिनॉय शहरात एफ.३ टोर्नेडो. ८ ठार.\n२००४ - इराकच्या अबु गरीब तुरुंगावर हल्ला. २२ कैदी ठार. ९२ जखमी.\n२००८: डॅनिका पॅट्रिक ह्या इंडी कार रेस जिंकण्याच्या पहिल्या महिला चालक झाल्या.\n२०१२ : ५००० किमीपर्यंत माऱ्याची क्षमता असणाऱ्या 'अग्नि-५' क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी.\n२०१३ : फुकुशिमा दाईची अणूऊर्जा प्रकल्पातला शेवटचा रिॲक्टर बंद.\n२०१३ :राष्ट्रपती प्रणब मुकर्जी यांनी पद्म पुरस्कारांचे वितरण केले: पद्मभूषण – कविवर्य मंगेश पाडगावकर, उद्योजक आदी गोदरेज, शास्त्रीय गायक उस्ताद अब्दुल राशिद खाँ, शास्त्रज्ञ ए. एस. पिल्लई, विनोदी कलाकार जसपाल भट्टी (मरणोत्तर), अभिनेते राजेश खन्ना (मरणोत्तर) पद्मश्री – नाना पाटेकर, दिग्दर्शक रमेश सिप्पी, डिझायनर रितू कुमार, ऑलिम्पीक पदक विजेते योगेश्वर दत्त आणि विजयकुमार\n१६३३ - गो-कोम्यो, जपानी सम्राट.\n१८०८ - नेपोलियन तिसरा, फ्रांसचा सम्राट.\n१८८९ - एडॉल्फ हिटलर जर्मन हुकुमशहा.\n१८९६: सार्थ ज्ञानेश्वरी चे लेखक प्रा. ह. भ. प. शंकर वामन उर्फ सोनोपंत (मामासाहेब) दांडेकर\n१९१४ - गोपीनाथ मोहांती, उडिया लेखक.\n१९३९ - ग्रो हार्लेम ब्रुंड्टलँड नॉर्वेचा पंतप्रधान.\n१९३९: ध्रुपद गायक सईदुद्दीन डागर\n१९४९ - मासिमो दालेमा इटलीचा पंतप्रधान.\n१९५० - एन. चंद्रबाबू नायडू आंध्र प्रदेशचा मुख्यमंत्री.\n१९८०: भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक अरीन पॉल\n१३१४ - पोप क्लेमेंट चौथा.\n१५२१ - झेंगडे, चीनी सम्राट.\n१९१८: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ कार्ल ब्राऊन\n१९३८: ’भारताचार्य’ न्यायाधीश व कायदेपंडित लेखक, आणि इंग्रजी व संस्कृतचे जाणकार. महाभारताच्या मराठी भाषांतराचा समारोप म्हणून त्यांनी लिहिलेल्या ‘महाभारताचा उपसंहार‘ या ग्रंथामुळे लोकमान्यांनी त्यांना ‘भारताचार्य‘ ही पदवी दिली. चिंतामणराव वैद्य\n१९४७ - क्रिस्चियन दहावा, डेन्मार्कचा राजा.\n१९५१ - इव्हानो बोनोमी इटलीचा पंतप्रधान.\n१९६०: बासरीवादक संगीतकार पन्नालाल घोष\n१९६८-'दुर्दैवी रंगू' ह्या ऐतिहासिक कादंबरीचे लेखक व भारतीय साहित्य आणि संस्कृतीचे अभ्यासक भारताचार्य चिंतामणराव विनायक वैद्य\n१९७०: गीतकार आणि शायर शकील बदायूँनी\n१९९९: रुचिरा पुस्तकाच्या लेखिका कमलाबाई कृष्णाजी ओगले\n२०१७- ज्येष्ठ मराठी लेखक, संशोधक प्रा. रामनाथ चव्हाण.दलित साहित्य व सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीतील महत्त्वाचे लेखक म्हणून यांचा उल्लेख केला जात होता.\nआंतरराष्ट्रीय गांजा संस्कृती दिवस.\nबीबीसी न्यूजवर एप्रिल २० च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)\nएप्रिल १८ - एप्रिल १९ - एप्रिल २० - एप्रिल २१ - एप्रिल २२ - (एप्रिल महिना)\nवर्षातील महिने व दिवस\nआज: नोव्हेंबर २१, इ.स. २०१९\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ ऑगस्ट २०१९ रोजी ००:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.microsoft.com/mr-in/p/stormhill-mystery-family-shadows/9pk1bpwq6bxg?cid=msft_web_chart", "date_download": "2019-11-22T01:32:51Z", "digest": "sha1:DBGPBI56ATDDA5LY2NPV2T73SDIWXDLL", "length": 12327, "nlines": 256, "source_domain": "www.microsoft.com", "title": "खरेदी करा Stormhill Mystery: Family Shadows - Microsoft Store mr-IN", "raw_content": "मुख्य सामग्रीला थेट जा\nभेट म्हणून खरेदी करा\nकृपया हे ही पसंत करा\n5 पैकी 5 स्टार्स रेट केले\n5 पैकी 5 स्टार्स रेट केले\nया आवृत्तीमध्ये काय नवीन आहे\nच्या द्वारे प्रकाशित केलेले\nच्या द्वारे प्रकाशित केलेले\nवय 12 व वरीलसाठी\nवय 12 व वरीलसाठी\nहा अनुप्रयोग करू शकतो\nआपल्या सर्व फाइल्स, पेरिफेरल डिव्हाइसेस, अनुप्रयोग, प्रोग्राम्सना आणि रजिस्ट्री ऍक्सेस करू शकतो\nआपले इंटरनेट कनेक्शन ऍक्सेस करा\nहा अनुप्रयोग करू शकतो\nआपल्या सर्व फाइल्स, पेरिफेरल डिव्हाइसेस, अनुप्रयोग, प्रोग्राम्सना आणि रजिस्ट्री ऍक्सेस करू शकतो\nआपले इंटरनेट कनेक्शन ऍक्सेस करा\nआपल्या Microsoft खात्यात साइन इन असताना हा अनुप्रयोग मिळवा आणि आपल्या दहा पर्यंत Windows 10 डिव्हाइसेसवर स्थापित करा.\nया उत्पादनाचा अहवाल द्या\nMicrosoft कडे या गेमचा अहवाल द्या\nसमस्या वृत्त पाठवल्याबद्दल धन्यवाद. आमची टीम त्याचे पुनरावलोकन करील आणि आवश्यकता असल्यास कारवाई करील.\nसाइन इन करा हा गेम Microsoft कडे रिपोर्ट करण्यासाठी\nMicrosoft कडे या गेमचा अहवाल द्या\nMicrosoft कडे या गेमचा अहवाल द्या\nउल्लंघन आणि अन्य उपयुक्त माहिती आपल्याला कशी आढळेल\nह्या उत्पादनाला उघडण्यासाठी आपल्या डिव्हाइसने सर्व किमान आवश्यकतांना पूर्ण केले पाहिजे\nWindows 10 आवृत्ती 14393.0 किंवा उच्च\nसर्वोत्तम अनुभवासाठी आपल्या डिव्हाइसने ह्या आवश्यकतांना पूर्ण केले पाहिजे\nWindows 10 आवृत्ती 14393.0 किंवा उच्च\nया उत्पादनास अद्याप कोणीही रेट केले नाही किंवा त्याचे पुनरावलोकन केले नाही.\nरेट आणि पुनरावलोकन करण्यासाठी साइन इन करा.\nया उत्पादनास अद्याप कोणीही रेट केले नाही किंवा त्याचे पुनरावलोकन केले नाही.\nमराठी मध्ये अनुवाद करावा\nStay in भारत - मराठी\nआपण या मध्ये Microsoft Storeची खरेदी करत आहात: भारत - मराठी\nभारत - मराठी त रहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/sanjay-raut-says-he-worried-because-fadnavis-caretaker-cm-45269", "date_download": "2019-11-22T00:33:15Z", "digest": "sha1:SQY3D2AP2RUZKKQH5QCS5NCDEVDF7F7C", "length": 8176, "nlines": 140, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Sanjay Raut says he is worried because Fadnavis is caretaker cm | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nफडणवीस 'काळजीवाहू' आहेत, त्याचीच आम्हाला काळजी : संजय राऊत\nफडणवीस 'काळजीवाहू' आहेत, त्याचीच आम्हाला काळजी : संजय राऊत\nफडणवीस 'काळजीवाहू' आहेत, त्याचीच आम्हाला काळजी : संजय राऊत\nफडणवीस 'काळजीवाहू' आहेत, त्याचीच आम्हाला काळजी : संजय राऊत\nशुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019\nमुंबई : विधानसभेची मुदत संपली. परंपरेनुसार फडणवीसांनी राजीनामा सादर केला आहे. त्यांना काळजीवाहू म्हणून काम पहावे लागेल. आम्हाला त्याचीच काळजी आहे, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला आहे.\nश्री. राऊत म्हणाले, मी आणि शरद पवारांनी सोबत बसूनच देवेंद्र फडणवीस यांची संपूर्ण पत्रकार परिषद ऐकली आहे. फडणवीस म्हणतात, 50 : 50 टक्के बाबत कमिटमेंट झालेली नव्हती. पण मुख्यमंत्रीपदासह सर्व पदांबाबत 50 : 50 टक्के वाटपाची कमिटमेंट झालेली होती, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. नितीन गडकरी हे त्या चर्चेतच नव्हते. त्यांना याबाबत काही माहिती नाही.\nआपण निकालानंतर पहिल्या दिवशीपासून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसशी चर्चा करीत आहात असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, भाजपवाले 2014 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या नंतर कोणाकोणाशी चर्चा करीत होते याचा इतिहास तपासून पहावे लागेल. मोदी आणि शहांवर टीका करणाऱ्या पक्षांच्या नेत्यांच्या मांडीला मांडी लावून भाजप बसले आहे, सत्तेतही भागीदार झाले आहे.\nश्री. राऊत पुढे म्हणाले, आम्ही गेल्या पंधरा दिवसात नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याविषयी कोणतेही अपशब्द वापरलेले नाहीत. कोणतीही टीका केलेली नाही. आम्हाला त्यांच्याविषयी आदर आहे.\nआम्ही ठरवले तर सरकार बनवू शक���ो आणि शिवसेनेचा मुख्यमंत्रीही बनवू शकतो, असेही श्री. राऊत म्हणाले.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nसंजय राऊत sanjay raut मुंबई mumbai खासदार शरद पवार sharad pawar देवेंद्र फडणवीस devendra fadnavis उद्धव ठाकरे uddhav thakare नितीन गडकरी nitin gadkari भाजप नरेंद्र मोदी narendra modi\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://advrajjadhav.blogspot.com/2012/07/blog-post_12.html", "date_download": "2019-11-22T00:45:26Z", "digest": "sha1:C7D3JTHX2CPVBSPO53MVTOMWP7RR5IWA", "length": 24644, "nlines": 145, "source_domain": "advrajjadhav.blogspot.com", "title": "ADV. RAJ JADHAV: लोकशाहीर विठ्ठल उमप...!!!", "raw_content": "\nमी अॅड.राज जाधव, बाबासाहेबांची लेखणी आणि शिवरायांची तलवार हाती घेऊन लढणारा एक तरुण, देव-धर्मासारख्या भाकड गोष्टीं ऐवजी \"फुले-शाहू-आंबेडकर\" यांच्या विचारांवर विश्वास ठेवणारा. आजवर ज्या माणसांनी बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी आपले आयुष्य खर्ची घातले त्या महापुरुषांना जातीच्या आणि रंगांच्या चौकटीतून बाहेर काढण्यासाठी हा छोटासा प्रयत्न. माझे विचार तुम्हालाही पटलेच पाहिजेत आणि तुम्हीही ते स्वीकारावे असा माझा आग्रह नाही. परंतु तुम्ही विचार करावा ही विनंती....\nलोककला आणि शाहीरांचा विषय कुठे निघाला तर असं होऊच शकत नाही की त्या चर्चेत विठ्ठल उमप यांचं नाव घेतले जाणार नाही. त्यापेक्षाही जास्त प्रेक्षकांच्या लक्षात ते राहिले ’जांभुळ आख्यान’ या लोकनाट्यातल्या त्यांच्या सादरीकरणाने. मात्र, आता या लोककलेच्या महापूजकाची दिपज्योत शनिवार २७ नोहेम्बेर २०१० रोजी मालवली आणि आपण लोककलेतील या महानायकाला नेहमीसाठी मुकलोय.\nविठ्ठल उमप यांचा जन्म जुलै १५, इ.स. १९३१ रोजी मुंबईमधील नायगाव येथे झाला. उमप लहानपणापासूनच आंबेडकरांच्या चळवळीकडे आकर्षित झाले होते. त्यांनी वयाच्या आठव्या वर्षापासूनच कार्यक्रम सादर करण्यास सुरुवात केली. त्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकर दलितांमध्ये लोकगीते आणि पदनाट्यांमार्फत जनजागृती करण्याचा प्रयत्न करत होते.\nएका दलित कुटुंबात जन्म झाल्याने त्यांच्या वाट्याला संघर्ष अटळ होता. त्यांनी त्यांच्या सुरवातीच्या काळात अनेक समस्यांना तोंड दिले. माणूस कितीही मोठा कलाकार असला तरी पोट भरण्यासाठी त्याला दोन पैसे लागतातच. त्यांनी पोट भरण्यासाठी चणेफुटाणे विकले, हमाली केली, मिळेल ते काम केलं. तरीही त्यांनी कलेच्या या महासागरात स्वत:ला झोकून दिले.\nलोककलेच्या सेवेसाठी आयुष्य वेचणा-या शाहीर विठ्ठल उमप यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं. अलीकडच्या काळात विहीर, टिंग्या या चित्रपटांमध्येही विठ्ठल उमप यांनी छोटेखानी भूमिका साकारल्या. लवकरच प्रदर्शित होणा-या गजेंद्र अहिरे यांच्या ‘ सुंबरान’ या चित्रपटातही त्यांची भूमिका आहे. डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित डॉ. बाबासाहेब आंबेडकर या चित्रपटातूनही त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचं दर्शन घडतं. विठ्ठल उमप यांच्या निधनामुळे मराठी लोककलेची, रंगभूमीचं मोठं नुकसान झाल्याची भावना सांस्कृतिक वर्तुळात व्यक्त होतेय. संपूर्ण आयुष्य समाजासाठी जगलेल्या या शाहिरानं शेवटचा श्वासही एका सामाजिक कार्यक्रमातच घ्यावा, हा योगायोगच म्हणावा लागेल. आता त्यांची परंपरा पुढे नेण्याची जबाबदारी त्यांचे चिरंजीव आदेश, नंदेश आणि उदेश यांच्यावर आहे.\nविठ्ठल उमप हे नाव घेतले की डोळ्यापुढे येते ते 'जांभुळ आख्यान' या लोकनाट्यातल्या त्यांच्या बेहतरीन अदाकारी. एकदा मुंबई विद्यापीठाच्या प्रांगणात त्यांनी 'जांभुळ आख्यान' सादर केले तेव्हा प्रयोग संपल्यानंतर मंत्रमुग्ध झालेले विक्रम गोखले प्रेक्षकांतून आले आणि त्यांच्या पाया पडले. भल्याभल्यांनी अचंबित व्हावे अशी त्यांची ती द्रौपदी होती. या भूमिकेसाठी त्यांना म. टा. सन्मान पुरस्कार मिळाला. इथवर पोचायला त्यांना वयाची पंच्याहत्तरी गाठावी लागली. त्यांना बालवयात काय काय करावे लागले नाही त्यांनी पोटाची खळगी भरण्यासाठी चणेफुटाणे विकले, हमाली केली, पडेल ते काम स्वीकारले. जन्मजात दारिद्र्यावर अनेकांनी मात केली.\nत्यांच्यातल्या उत्तुंग अभिनय गुणांनी त्यांनी लोककलेला जगाच्या दरबारात मानाचे स्थान मिळवून दिले. उमपांचे वैशिष्ट्य असे की ते कवीही आहेत , संगीतकार आणि अभिनेतेही. त्यांनी अनेक गजल , कविता , गीते आणि पोवाडे लिहिले आहेत. या बिगरकोळ्याने ' ये दादा हावर ये ' म्हणत कोळी गीतांच्या ध्वनिमुदिका लोकप्रिय केल्या. आकाश-वाणीवरून हजारो गीते पेश केली. गोंधळ , भारुड , जागरण घालावे ते विठ्ठलदादांनीच. ' फू बाई फू ' गाताना किंवा ' कृष्णा थमाल रे ' पेश करताना ते गाणे असे काही रंगवत नेतात की अर्धा अर्धा तास श्रोता हलत नसे. १९८३ साली आयर्लंडमध्ये झालेल���या आंतरराष्ट्रीय लोकसंगीत महोत्सवात उमपांनी भारताला प्रथम क्रमांक मिळवून दिला होता. रंगभूमीच्या मुख्य धारेत त्यांनी ' अबक दुभक तिभक ', ' खंडोबाचं लगीन ', ' बया दार उघड ' अशी नाटके गाजवली. अनेक अपमान , अवहेलना सोसतानाही चेहऱ्यावरचे हसू न हरवलेल्या या कलावंताने अनेक मान-सन्मानही मिळवले आणि आपले श्रेष्ठत्व सिध्द केले. वामनदादा कर्डक , कृष्णा शिंदे , माशेलकर , पोवळे या पिढीतल्या उमप यांनी कव्वालीचे जंगी सामने गाजविले. संत तुकडोजी महाराजांच्या परंपरेचे एकतारी , दिमडीवरचे भजन , नाथांची भारूडे , उर्दू शायरी , जानपद गीते , पाळणे , पोवाडे , कोळीगीते अशा विविध प्रकारचे गायन व काव्यलेखनही उमप यांनी केले.म्हणूनच शाहीर फक्त शाहीर राहीले नाहीत तर ख-या अर्थाने लोककलेचा ' विठ्ठल ' ठरले.\nकवी, संगीतकार आणि अभिनेता अशा भूमिका साकारणार्या या बहूरूपी कलाकाराने लोकसंगीताला घरा घरात नेऊन पोहचविले.त्यांनी कोळी गीते, आंबेडकरी जलसे, पोवाडे, गोंधळ, जागरण असे विविध कलाप्रकार सहज हाताळले आणि लोकप्रिय केलेत. एवढंच काय तर १९८३ साली आयर्लंडमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय लोकसंगीत महोत्सवात उमपांनी भारताला प्रथम क्रमांक मिळवून दिला होता. अनेक अपमान, अवहेलना सोसल्यावरही त्यांनी कलावंताने अनेक मान-सन्मानही मिळवले आणि लोककलेवरील आपले श्रेष्ठत्व वारंवार सिध्द केले.\nकव्वाली असो वा अभंग...कोळीगीत असो वा लावणी...कलेच्या सर्व प्रांतात मुक्त संचार करणारे, परंपरा आणि नवता यांचा सुरेख आणि सुरेल संगम असलेले आंतरराष्ट्रीय कीर्तीचे लोकशाहीर, ‘ जांभूळ आख्यान ’ कार विठ्ठल उमप यांचं शनिवार २७ नोहेम्बेर २०१० रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. ते ८० वर्षांचे होते. नागपुरात दीक्षाभूमीजवळ बुद्ध टीव्ही वाहिनीच्या लाँचिंग विठ्ठल उमप यांच्या प्रमुख उपस्थितीत होत होतं. त्यावेळी गौतम बुद्धांच्या मूर्तीला शाहिरांनी वाकून प्रणाम केला आणि विराट जनसागरासमोर ‘जय भीम’ चा जोरदार नारा दिला. तेव्हाच चक्कर येऊन ते विचार पिठावर कोसळले. त्यांनी रंगमंचावरच अखेरचा श्वास घेतला. स्टेजवर जय भीम म्हणतच त्यांनी आपला देह ठेवला. हे दृश्य पाहून सगळ्यांच्याच काळजात धस्स झालं. शाहिरांना तातडीनं उपचारासाठी नेण्यात आलं, पण तोवर त्यांची प्राणज्योत मालवली...\nकलावंताला कोणतीही जात, धर्��� नसतो. लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी कोणत्याही जाती, धर्माला जवळ केले नाही. महात्मा गौतम बुद्ध, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराने ते प्रेरीत होते. ते स्वत:च एक विचार होते. सर्व जातीधर्मासाठी त्यांनी काम केले. त्यांच्यासारखे गाणे तर सोडाच परंतु या जगातून जाणे सुद्धा कोणाला जमणार नाही, अशा या लोकसंगीताच्या महानायकाला अभिवादन....\nत्यांच्यासारखे गाणे तर सोडाच परंतु या जगातून जाणे सुद्धा कोणाला जमणार नाही,\nक्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे...\nकार्यकर्ता बदनाम हुआ \"अण्णाजी\" तेरे लिये...\nमाता भगिनींनी बदलायलाच हवे....\nअंधानुकरण करू नका रे....\nइकडंबी अर्धा, तिकडंबी अर्धा.....\nती ऐतिहासिक बैलगाडी... डॉ. बाबासाहेबांच्या मिरवणुक...\nबुद्ध व्हा... शुद्ध व्हा....\n\"जयभीम\" म्हणजे जोहार नव्हे....\nभगवान बुध्द - नव्या प्रकाशाच्या शोधात....\nश्रीधर बळवंत टिळक हेच खरे ’लोकमान्य’\n' आता ओबीसी बांधव बुध्द धम्माच्या वाटेवर...\nडॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे दीक्षाभुमिवरील भाषण...\nअनिष्ट व अघोरी प्रथा विरोधी कायद्याचा मसुदा\nजादूटोणा विरोधी कायदा समजून घ्या...\nरमाबाई आंबेडकर नगर हत्याकांड...\nदैवी कण अस्तित्वात असुच शकत नाहीत...\nजयभीम के जनक बाबू हरदास....\nपद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड...\nबौद्ध तत्त्वज्ञानाचा अमीट ठसा...\nव्यवस्थेचा जय भीम. . . .\n\"विजयस्तंभ\"- अन्याय, अस्पृश्यतेविरुद्ध महारांनी पु...\nएक लढाऊ पत्रकार - राष्ट्रपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेड...\nबाबासाहेबांना अभिप्रेत बौद्ध धम्म आणि धम्मक्रांती....\nबौध्द धर्म म्हणजे जातीविरहीत समाजव्यवस्था...\n“बाबासाहेब” हे उपनाव कसे रुजले \nपहिले धम्मचक्र प्रवर्तन - आषाढ पौर्णिमा...\nशासनकर्ती जमात बणण्यासाठी काय करायला पाहिजे\nएक विद्रोही कवी...नामदेव ढसाळ....\nएक विद्रोही कवी... नामदेव ढसाळ.... नामदेव लक्ष्मण ढसाळ (जन्मः फेब्रुवारी १५, इ.स. १९४९ पुणे जिल्हा) मराठी दलित साहित्यातील परिवर्तन...\n बाबासाहेबांवरील काही निवडक कवींच्या कवितांचा संग्रह केलेला आहे, कविता वाचून स्फूर्ती आली पाहिजे हाच उद्देश...\nदेव देवळात नसते, देवळात पुजाऱ्याचं पोट असते...\nदेव देवळात नसते, देवळात पुजाऱ्याचं पोट असते..... एका गावात एक नवीन मंदिर बांधण्यात आले. त्यानिमित्त गाडगेबाबांना कीर्तनासाठी बोलावण्...\n काल सायंकाळी \" फेसबुक\" या सोशल वेब��ाईटवर एका मित्राच्या \"ग्रुप\" मध्ये ...\nक्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे...\nक्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे... भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात अशा अनेक व्यक्ती आहेत की, ज्यांनी मोलाची कामगिरी बजावली, परंतु ते सर्व ...\nजमीन / मालकी हक्क / वारस विषयक हक्क काय आहेत \nजमीन/ मालकी हक्क/ वारस विषयक हक्क काय आहेत जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या प्रयोजनाकरीता जे रेकॉर्डस् ठेवले जातात त्यांना भुमि अभि...\nमिलिंद प्रश्न - भाग पहिला....\"नागसेन आयुष्मान रोहनची भेट\"...\nमिलिंद प्रश्न - भाग पहिला.... \"नागसेन आयुष्मान रोहनची भेट\"... \"मिलिंदपनहो\" म्हणजेच\" मिलिंद प्रश्न\" हा...\n जग बदल घालूनी घाव सांगून गेले मला भीमराव सांगून गेले मला भीमराव गुलामगिरीच्या या चिखलात\nएक वेदनामय दुपार.....आणि सोनबा येलवे.....\nएक वेदनामय दुपार.....आणि सोनबा येलवे..... 1939-1946 च्या काळात पनवेलच्या नाक्यावर घडून गेलेली ही वेदनामय, दारुण घटना.... हा का...\n१४ आक्टोंबर - धम्मचक्र प्रवर्तन दिन....\n१४ आक्टोंबर - धम्मचक्र प्रवर्तन दिन.... डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ आक्टोंबर १९५६ रोजी नागपूर येथील दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन...\nजिवाची बाजी लावणारा मी एक बाजीगर आहे...\nमनुवादाला विळखा घालणारा मी एक अजगर आहे...\nघेतला आहे आदर्श आता शिवबाच्या तलवारीचा...\nजतिवाद्याला गाडनारा मी एक भीम टायगर आहे..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan-news/thane/tailoring-against-the-grip/articleshow/71996062.cms", "date_download": "2019-11-21T23:30:22Z", "digest": "sha1:DQBOPG7UB5CGYXTCQ3SFQMGTSCA2PZ44", "length": 16185, "nlines": 173, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Thane News: रखडपट्टीविरोधात मोर्चेबांधणी - tailoring against the grip | Maharashtra Times", "raw_content": "\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'WATCH LIVE TV\nरेल्वे प्रवासी संघटनांची आंदोलनाची चाचपणी; मंगळवारच्या बैठकीत निर्णयम टा...\nरेल्वे प्रवासी संघटनांची आंदोलनाची चाचपणी; मंगळवारच्या बैठकीत निर्णय\nम. टा. प्रतिनिधी, ठाणे\nमध्य रेल्वेची विविध कारणांनी होणारी रखडपट्टी, कोलमडलेले वेळापत्रक यांमुळे चाकरमानी जेरीस आले असून आठ महिन्यांपासून प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या विरोधात प्रवासी संघटनांकडून सातत्याने आक्रमक भूमिका घेतली जात असली तरी रेल्वे प्रशासनाकडून प्रवासी संघटनांची आंदोलने श��ंत केली जात आहेत. मध्य रेल्वेच्या लेटमार्कमधून त्यानंतरही दिलासा मिळत नसल्यामुळे अखेर या विरोधात आक्रमक आंदोलनाची तयारी प्रवासी संघटनांकडून सुरू करण्यात आली आहे. त्या संदर्भातील रणनीती मंगळवारी दिवा परिसरात आयोजित केलेल्या बैठकीमध्ये निश्चित करण्यात येणार आहे.\nमोनो रेल्वे आली, मेट्रो रेल्वेचे जाळे तयार होत आहे, एवढेच नव्हे तर देशातल्या कोणत्याही रेल्वे प्रवाशाने कधीही मागणी न केलेली प्रचंड खर्चाची बुलेट ट्रेन प्रवाशांवर लादली जात आहे. मात्र त्याचवेळी ७५ लाख रेल्वे प्रवाशांच्या सुखद, सुरक्षित आणि संरक्षित प्रवासाकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. कमी गर्दी असणारा आणि अखंड-नियमित वेळेत रेल्वे प्रवास प्रवाशांना हवा आहे. यासाठी प्रशासनाकडून चांगल्या प्रकल्पांचे नियोजनही झाले आहे. परंतु प्रकल्पांच्या पूर्ततेकडे रेल्वे प्रशासन आणि मुंबई रेल विकास महामंडळाकडून चालढकल केली जात आहे. मध्य रेल्वेचे रखडलेले प्रकल्प संतापजनक असल्याची भावना प्रवासी संघटनांकडून व्यक्त होत आहे.\nरखडलेले पुनर्वसन, निधीची कमतरता, कर्जाऊ रक्कम मिळण्यासाठी होणारी दिरंगाई, रेल्वेच्या तांत्रिक सुधारणा अशा सगळ्याच बाबींमुळे हे प्रकल्प अपूर्ण अवस्थेत आहेत. सरकते जिने, उद्वाहक आणि प्रथमोपचाराच्या पेट्यांची उपलब्धता करून देण्याबाबतही प्रवाशांच्या तोंडाला पाने पुसली जात आहेत. परंतु गर्दीच्या नियंत्रणासाठी, नियोजनासाठी, अपघातग्रस्त प्रवाशांच्या मदतीसाठी किंबहुना प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासन फारसे प्रयत्न करत नाहीत, असा प्रवाशांचा आक्षेप आहे. आतापर्यंत रेल्वेला आंदोलनाची व न्यायालयाचीच भाषा कळते. त्यामुळे या विरोधात दोन्ही स्तरांवर प्रयत्न करण्याची तयारी प्रवाशांनी सुरू केली आहे. उपनगरीय रेल्वे एकता संस्थेचे (महासंघ) मनोहर शेलार, अॅड्. दत्तात्रय गोडबोले, लता आरगडे, अॅड. आदेश भगत, राजेश घनघाव, यांच्यासह संघटनेचे सर्व स्थानक प्रतिनिधी आणि संघटनांचे अधिकारी यामध्ये सक्रिय होणार असल्याचे संघटनेकडून स्पष्ट करण्यात आले आहेत.\nरेल्वे प्रशासनाला न्यायालयाकडून अनेक आदेश देण्यात आले आहेत. परंतु त्याची अंमलबजावणी अत्यंत धीम्यागतीने होत आहे. सरकार कोणत्याही पक्षाचे असले तरी मुंबईच्या रेल्वे प्रवाशांवर घोर अन्याय होता, हे ज��जळीत वास्तव्य आहे. रेल्वे प्रशासनाला वठणीवर आणण्यासाठी रेल्वे प्रवाशांनी पुन्हा एकदा व्यापक जनआंदोलन करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी दिव्यातील पश्चिमेकडील सीताधन, गणेश चौक, दिवा रेल्वे स्टेशन परिसर येथे उद्या, मंगळवारी सायंकाळी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये रेल्वेच्या आंदोलनाची पुढील रूपरेषा ठरवण्यात येणार असल्याची माहिती संघटनेच्या नंदकुमार देशमुख यांनी दिली.\nसेक्सला नकार दिला म्हणून मुलीचं डोकं भिंतीवर आपटलं\nपालघर भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले; जीवितहानी नाही\nठाण्यात शिवसेनेच्या महापौरांना राष्ट्रवादीच्या शुभेच्छा\nतीन बोगस डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल\nडोंबिवलीत रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\n'असा' झाला गायिका गीता माळी यांच्या कारला अपघ...\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nआजचं राशी भविष्य: दि. २१ नोव्हेंबर २०१९\nमुंबईच्या रस्त्यावर धावतेय भन्नाट रिक्षा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nSPG सुरक्षा हटवण्याच्या निर्णयावर प्रियंका गांधींची 'ही' प्र...\n'अशी' आहे जीप कॉम्पास ट्रेलहॉक\nमी दलितविरोधी वक्तव्य केले नाही: बाबा रामदेव\nभाजपच्या नेतृत्वात झारखंड नक्षलवादी मुक्त झाला: शहा\nमथुरेत माकड सफारी सुरू करा; हेमामालिनी यांची उपरोधिक मागणी\n९३ टक्के भारतीयांना H4 अंतर्गत अमेरिकेत व्हिसा\n'महिला या प्रेरणेचा स्रोत'\nहंसच्या सुटकेमुळे टळला अनर्थ\nबनावट नंबरप्लेट लावणाऱ्या टेम्पोचालकावर गुन्हा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nकेमिकलचा टँकर पलटी; सूर्या नदीचे पाणी प्रदूषित...\nफळ पीकविमा योजना लागू ...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-district-level-poison-management-workshop-akola-23119?tid=124", "date_download": "2019-11-21T23:28:11Z", "digest": "sha1:X4UIZVU3P5WZV5JXFMGTXTIK6UBETYP7", "length": 15487, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi; District level poison management workshop in Akola | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअकोला येथे जिल्हास्तरीय विषबाधा व्यवस्थापन कार्यशाळा\nअकोला येथे जिल्हास्तरीय विषबाधा व्यवस्थापन कार्यशाळा\nबुधवार, 11 सप्टेंबर 2019\nअकोला ः कीटकनाशक फवारताना खबरदारी घेण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. तथापि कीटकनाशक फवारताना विषबाधा होणे व त्यानंतर तातडीने करावयाच्या उपचारांबाबत शेतकऱ्यांना मदत करणे ही सामूहिक जबाबदारी असून, तात्काळ व योग्य उपचार देणे आवश्यक आहे. त्यासाठी कार्यशाळेचे महत्त्व आहे,’’ असे जिल्हाधिकारी पापळकर यांनी सांगितले.\nअकोला ः कीटकनाशक फवारताना खबरदारी घेण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. तथापि कीटकनाशक फवारताना विषबाधा होणे व त्यानंतर तातडीने करावयाच्या उपचारांबाबत शेतकऱ्यांना मदत करणे ही सामूहिक जबाबदारी असून, तात्काळ व योग्य उपचार देणे आवश्यक आहे. त्यासाठी कार्यशाळेचे महत्त्व आहे,’’ असे जिल्हाधिकारी पापळकर यांनी सांगितले.\nपिकांवर फवारणी करताना शेतकरी व शेतमजुरांना होणाऱ्या विषबाधांबाबत तत्काळ व योग्य वैद्यकीय उपचार सेवा देण्यासाठी सोमवारी (ता. ९) जिल्हास्तरीय विषबाधा व्यवस्थापन कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर होते.\nया वेळी अहमदाबाद येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे डॉ. तेजस प्रजापती हे मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. निवासी उपजिल्हाधिकारी राम लठाड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ, कृषी विकास अधिकारी डॉ. मुरली इंगळे, जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एम. एम. राठोड, मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. फारुख शेख, जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या डॉ. आरती कुलवाल, संतोष परांडे, गौरव भारसाकळे आदी उपस्थित होते.\nया कार्यशाळेस जिल्ह्यातील सर्व शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांना, तसेच जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना कीटकनाशक फवारणी करताना विषबाधित झालेल्या रुग्णांवर करावयाच्या उपचार पद्धतीविषयी माहिती देण्यात आली. बाधित होते वेळी वापरलेले कीटकनाशक व त्यानुसार करा���याचा औषधोपचार, उपचार पद्धती, उपचार पश्चात देखभाल आदींविषयी सखोल माहिती देण्यात आली.\nलोक-जैविपा - भर दुष्काळात उभारलेली हिरवाई\nशेतकऱ्यांचा पुढाकार अनुभवल्यावर वन विभागाच्या सहभागाने वन जमिनीच्या काही भागांवर “नैसर्गि\nईशान्यकडील राज्ये का नाकारतात महाराष्ट्राची साखर...\nकोल्हापूर : वाहतूक खर्चामुळे महाग पडत असल्याने राज्यातील साखरेला ईशान्य भागातून मागणी कमी\nजमिनीच्या सुपीकतेतील गांडुळांचे योगदान\nजगभरामध्ये हजारो जातीची गांडुळे अस्तित्वात असून, जमिनीच्या जडणघडणीमध्ये सातत्याने कार्यरत\nजळगाव जिल्ह्यात 'येथे' सुरु झाली हमीभावाने कापूस...\nजळगाव ः खानदेशात भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) कापूस खरेदीला सुरवात केली असून, जळगाव ज\nनगर : नुकसान भरपाईसाठी एकशे पस्तीस कोटींचा निधी\nनगर : जिल्ह्यात ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसामुळे शेतीपिका\nईशान्यकडील राज्ये का नाकारतात...कोल्हापूर : वाहतूक खर्चामुळे महाग पडत असल्याने...\nनगर : नुकसान भरपाईसाठी एकशे पस्तीस...नगर : जिल्ह्यात ऑक्टोबर ते नोव्हेंबर या...\nजळगाव जिल्ह्यात 'येथे' सुरु झाली...जळगाव ः खानदेशात भारतीय कापूस महामंडळाने (...\nकेंद्रीय पथक आज करणार पीकहानीची पाहणीपुणे ः मॉन्सूनोत्तर पावसामुळे राज्यात शेतीच्या...\n‘दाणेदार’ खताच्या मागे ‘मालदार’ हालचालीपुणे : राज्यात १९७० ते २००० या तीन दशकांमध्ये...\nयोजना, निधीची कमी नाही, मग शेतीचे प्रश्...औरंगाबाद : योजना, निधी, यंत्रणा, सुविधा,...\n चक्क दाताखाली दाणे ठेवत...उमरखेड, यवतमाळ : मॉन्सूनोत्तर पावसाच्या...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात गारठा कमीपुणे: विदर्भ, मराठवाड्यात तापमान कमी झाल्याने...\nशेतकऱ्यांचे ३० कोटी परत करा; पुण्यात...पुणे: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील डाळिंब...\n'या' बाजार समितीत शेतकऱ्यांना अल्प दरात...अकोला : सध्या कोणत्याही शासकीय योजनेचा फायदा...\nजळगाव जिल्ह्यात सर्वच नुकसानग्रस्तांना...जळगाव : अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना...\nकेंद्रीय पथक आज मराठवाड्यात पीक...औरंगाबाद : मराठवाड्यात ऑक्‍टोबर-...\nफळबागांची लागवड खोळंबण्यास ‘तो’ ठरला...पुणे : मागील दोन ते तीन महिन्यांत जोरदार पाऊस...\nसांगलीत बेदाणा लिलावास प्रारंभसांगली : दिवाळीच्या महिन्याच्या सुटीनंतर बाजार...\nअमरावती जिल्ह्य���ला २४ टक्‍के...अमरावती : मॉन्सूनोत्तर पावसाचा जिल्ह्यात ८० टक्‍...\nपरभणी विभागात २८ हजार क्विंटल...परभणी : महाबीजच्या परभणी विभागातील सहा...\nहमीभावासाठी 'सीसीआय'ला द्या कापूस : ॲड...वर्धा : ‘‘शेतकऱ्यांनी आधारभूत किमतीपेक्षा कमी...\nजळगाव जिल्हा परिषदेत निधीवाटपावरून आरोप...जळगाव : जिल्हा परिषद सेस फंड, शिक्षण, महिला-...\nवऱ्हाडला पीक नुकसानभरपाईचा २६५ कोटींचा...अकोला : ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिपावसाचा फटका...\nपुणे विभागात रब्बीसाठी अडीच लाख टन खते...पुणे : रब्बी हंगामात शेतकऱ्यांना खतांची अडचण येऊ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-full-day-inquiry-raj-thakare-maharashtra-22537?page=1", "date_download": "2019-11-22T00:27:21Z", "digest": "sha1:WG7SJ5GPL6QBTN5DHCGIXERME3TDBBAK", "length": 19716, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, full day inquiry of Raj Thakare, Maharashtra | Page 2 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराज ठाकरे यांची दिवसभर चौकशी\nराज ठाकरे यांची दिवसभर चौकशी\nशुक्रवार, 23 ऑगस्ट 2019\nमुंबई ः कोहिनूर मिल कर्ज प्रकरणातील अनियमिततेबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे गुरुवारी (ता. २२) सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) चौकशीला सामोरे गेले. सकाळी साडेअकरा वाजता सुरू झालेली त्यांची चौकशी सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरूच होती. यावेळी त्यांचे संपूर्ण कुटुंबीय ‘ईडी’ कार्यालयाजवळच असलेल्या हॉटेलमध्ये उपस्थित होते.\nमुंबई ः कोहिनूर मिल कर्ज प्रकरणातील अनियमिततेबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे गुरुवारी (ता. २२) सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) चौकशीला सामोरे गेले. सकाळी साडेअकरा वाजता सुरू झालेली त्यांची चौकशी सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरूच होती. यावेळी त्यांचे संपूर्ण कुटुंबीय ‘ईडी’ कार्यालयाजवळच असलेल्या हॉटेलमध्ये उपस्थित होते.\nदरम्यान, राज ठाकरे यांच्या ‘ईडी’ चौकशीवर विरोधकांनी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. सरकारविरोधात बोलणाऱ्यांवर सीबीआय, ‘ईडी’ अशा यंत्रणांद्वारे दहशत बसवण्याचा भाजपचा हा प्रयत्न असल्याची टीका केली जात आहे. या कारवाईमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मुंबईत चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. राज यांचे निवासस्थान असलेला दादर शिवाजी पार्क परिसर आणि दक्षिण मुंबईत ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त होता. ‘ईडी’ कार्यालयाच्या परिसरात मनसेच्या कार्यकर्त्यांनी गर्दी करू नये, यासाठी मनसेच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची धरपकड केली होती. तसेच मुंबईतील काही ठिकाणी जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.\nराज ठाकरे, राजेंद्र शिरोडकर आणि उन्मेश जोशी यांनी दादर येथील कोहिनूर मिलची जागा खरेदी केली. त्यासाठी आयएलएफएसकडून ८६० कोटी रुपयांचे कर्ज घेतले. मात्र यात आयएलएफएसचे मोठे नुकसान झाल्याने त्यांनी कंपनीतील आपले शेअर्स विकले. आयएलएफएसकडून शेअर विकण्यात आल्यानंतर लगेचच २००८ मध्ये राज ठाकरे यांनी आपले सर्व शेअर्स विकले. पण त्यानंतरही राज ठाकरे यांचा संबंधित कंपनीत सक्रिय सहभाग असल्याचे सांगत ‘ईडी’कडून चौकशी सुरू झाली.\nशिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांचा मुलगा उन्मेष जोशीच्या मालकीची ‘कोहिनूर सीटीएनएल’ ही कंपनी दादरमधील ‘सेना भवन’समोरील ‘कोहिनूर स्क्वेअर’ हा जुळ्या टॉवर्सचा प्रकल्प उभारत होती. मात्र ९०० कोटींचे कर्ज न फेडता आल्याने उन्मेष जोशीच्या हातून दादरमधील हा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट निसटला. दोन हजार १०० कोटींचा हा प्रोजेक्ट रिअल इस्टेटमधील एक महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे. प्रभादेवीमधील आर्किटेक कंपनी ‘संदीप शिक्रे अॅण्ड असोसिएट्स’ला हा प्रोजेक्ट मिळाला असून त्यांनी यावर काम सुरू केले आहे. या प्रकल्पात कथित आर्थिक अनियमितता झाल्याच्या शक्यतेवरून ईडीने ही चौकशी सुरू केली आहे.\nराज ठाकरे ईडीच्या चौकशीसाठी कार्यालयात हजर होण्यासाठी निघाले तेव्हा राज ठाकरे सहकुटुंब ईडीच्या चौकशीला निघाले आहेत की सत्यनारायणाच्या पूजेला बायको, मुलगा, सून, मुलगी आणि बहीण सगळे मिळून माहिती देणार का बायको, मुलगा, सून, मुलगी आणि बहीण सगळे मिळून माहिती देणार का हा ड्रामा आहे की सहानुभूती गोळा करण्याचा प्रयत्न हा ड्रामा आहे की सहानुभूती गोळा करण्याचा प्रयत्न असे प्रश्न ट्विट करत अंजली दमानिया यांनी राज ठाकरेंवर टीका केली होती. यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, की ‘ईडी’ची चौकशी म्हणजे राजकीय दबावतंत्र आहे. जो कोणीही सरकारविरोधात आवाज उठवतो त्याचा आवाज दडपण्यासाठी हे दबावतंत्र वापरले जाते आहे, अशा संकटाच्या वेळी आपले कुटुंबीय आपल्या पाठीशी उभे राहतात. त्यामुळे राज ठाकरे यांच्यासोबत कुटुंबीय का गेले असे प्रश्न ट्विट करत अंजली दमानिया यांनी राज ठाकरेंवर टीका केली होती. यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, की ‘ईडी’ची चौकशी म्हणजे राजकीय दबावतंत्र आहे. जो कोणीही सरकारविरोधात आवाज उठवतो त्याचा आवाज दडपण्यासाठी हे दबावतंत्र वापरले जाते आहे, अशा संकटाच्या वेळी आपले कुटुंबीय आपल्या पाठीशी उभे राहतात. त्यामुळे राज ठाकरे यांच्यासोबत कुटुंबीय का गेले असा प्रश्न कोणीही उपस्थित करण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.\nउद्धव ठाकरे यांच्याकडून पाठराखण\nयासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ईडीच्या या चौकशीतून काही निघेल असे वाटत नाही, असे सांगत राज ठाकरे यांची पाठराखण केली. तर राजकारणात आम्ही सतत एकमेकांविरोधात उभं राहतो, पण संकटसमयी कुटुंब म्हणून सदैव पाठिशी असल्याची प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.\nकर्ज राज ठाकरे ईडी सीबीआय पोलिस शिवाजी पार्क कंपनी सुप्रिया सुळे उद्धव ठाकरे राजकारण संजय राऊत\nलोक-जैविपा - भर दुष्काळात उभारलेली हिरवाई\nशेतकऱ्यांचा पुढाकार अनुभवल्यावर वन विभागाच्या सहभागाने वन जमिनीच्या काही भागांवर “नैसर्गि\nईशान्यकडील राज्ये का नाकारतात महाराष्ट्राची साखर...\nकोल्हापूर : वाहतूक खर्चामुळे महाग पडत असल्याने राज्यातील साखरेला ईशान्य भागातून मागणी कमी\nजमिनीच्या सुपीकतेतील गांडुळांचे योगदान\nजगभरामध्ये हजारो जातीची गांडुळे अस्तित्वात असून, जमिनीच्या जडणघडणीमध्ये सातत्याने कार्यरत\nजळगाव जिल्ह्यात 'येथे' सुरु झाली हमीभावाने कापूस...\nजळगाव ः खानदेशात भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) कापूस खरेदीला सुरवात केली असून, जळगाव ज\nनगर : नुकसान भरपाईसाठी एकशे पस्तीस कोटींचा निधी\nनगर : जिल्ह्यात ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसामुळे शेतीपिका\nनाशिक जिल्ह्यात नुकसानीपोटी १८१ कोटींची...नाशिक : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे...\nनागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी कॉंग्रेस...नागप���र : मॉन्सूनोत्तर पावसामुळे शेतकऱ्यांना...\nनाशिक जिल्ह्यात टोमॅटोला गेले तडे ५०...नाशिक : मॉन्सूनोत्तर पावसाच्या तडाख्यामुळे...\n...'या' सिंचन योजनेची पाणीपट्टी होणार...सांगली : ताकारी उपसा सिंचन योजनेच्या पाणीपट्टीची...\nकिसान सभेकडून विमा कंपनीला २८...पुणे : पुण्यातील दि ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीकडून...\nहैबतबाबांच्या पायरीपूजनाने आळंदीत...आळंदी, जि. पुणे ः टाळ-मृदंगाचा निनाद आणि...\nगूळ सौदे सुरू करण्यासाठी दोन्ही घटकांना...कोल्हापूर : गेल्या दोन दिवसांपासून व्यापारी...\nसांगली जिल्ह्यात ऊस दरासाठी ‘स्वाभिमानी...सांगली : जिल्ह्यात गळीत हंगाम सुरू होताच...\nकोल्हापुरात कारखान्यांकडून ऊसतोड सुरू...कोल्हापूर : गेल्या चार दिवसांपासून...\nजळगावात भरताची वांगी १५०० ते २६०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (...\nबटाटा, टोमॅटोतील उशिरा येणाऱ्या करपा...बटाटा आणि टोमॅटो यांसारख्या पिकांमध्ये प्रचंड...\nराज्यातील ३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदाची...मुंबई ः राज्यातील ३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदाची...\nभारत 'या' देशाला देणार कापूस...नागपूर ः मुस्लिम बहूल असलेल्या अझरबैजान देशातील...\nकांदा घेऊन जाणाऱ्या ट्रक ड्रायव्हरची...नाशिक : परराज्यांत होणाऱ्या कांद्याच्या...\nहमीभाव खरेदी केंद्रावर आली वजनकाटे...अकोला ः शासनाने या हंगामात सुरु केलेल्या आधारभूत...\nमराठवाड्यात रब्बी पेरणीला मिळेना गती लातूर : मराठवाड्यातील रब्बी पेरणीची गती...\nपरभणी जिल्ह्यात कापूस वेचणीसाठी...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या हंगामात सद्य:स्थितीत...\nअरुणा प्रकल्पग्रस्तांनी मांडले...सिंधुदुर्ग : आयुक्त कार्यालयावर ‘दे धडक बेधडक’...\nपाण्याच्या निचऱ्यासाठी गादीवाफ्यावर धान...भंडारा ः‘पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा...\nअस्मानीमुळे नुकसान सोसवेना, चालविली...नाशिक : अगदी प्रतिकूल परिस्थितीत भांडवल जमा करून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.likhopadho.com/quiz/marathi-pronoun?set=1", "date_download": "2019-11-22T01:03:22Z", "digest": "sha1:4YR3TJWXALYIN2RJLHVYVPIJWB3LUB2I", "length": 2894, "nlines": 63, "source_domain": "www.likhopadho.com", "title": "LikhoPadho.com | सर्वनाम", "raw_content": "\nखालील वाक्यांतील सर्वनाम ओळखा.\n1. ती छान पोहते .\nछान पोहते ती वरील सर्व उत्तर बरोबर आहेत.\n2. मला आंबा आवडतो .\nमला आवडतो आंबा वरील सर्व उत्तर बरोबर आहेत.\n3. त्याला गाता येते .\nगाता येते त्याला वरील सर्व उत्तर बरोबर आहेत.\n4. तो धीट आहे .\nआहे तो धीट वरील सर्व उत्तर बरोबर आहेत.\n5. आम्ही फिरायला चाललो .\nचाललो फिरायला आम्ही वरील सर्व उत्तर बरोबर आहेत.\n6. तुझे नाव सांग \nसांग तुझे नाव वरील सर्व उत्तर बरोबर आहेत.\n7. त्याचे घर सुंदर आहे .\nसुंदर घर आहे त्याचे\n8. तिला अभ्यास करायला आवडते .\nआवडते तिला अभ्यास करायला\n9. आपण चित्र काढू .\nआपण काढू चित्र वरील सर्व उत्तर चुकीचे आहेत.\n10. माझे घर खूप मोठे आहे.\nघर माझे आहे खूप\nनामाचे प्रकार(Types of Noun)\nएका शब्दाचे अनेक अर्थ (Ambiguous Words)\nशब्दसमूहाबद्दल एक शब्द (One word substitution)\nप्राणी आणि त्यांची पिल्ले (Babies of Animals/Birds)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/chaturang-news/fourth-generation-ganpati-festival-191070/", "date_download": "2019-11-22T01:25:53Z", "digest": "sha1:RC66D6VU2XWGXXWTPKCWADB2Q52KWBJL", "length": 29693, "nlines": 210, "source_domain": "www.loksatta.com", "title": "चार पिढय़ांचा गणपती | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनायजेरियन नागरिकांना घर भाडय़ाने देणाऱ्या ५ जणांवर गुन्हा\nसिडकोच्या घरांची सोडत आगरी कोळी भवनात\nवाहतूक कोंडीवरून नगरसेवक आक्रमक\nकांदा दराची चढाई सुरूच\nधुळ्यात महाआघाडीचा प्रयोग यशस्वी होणार\nगणपती मूर्तिकार म्हणून प्रसिद्धीला आलेल्या पेणच्या देवधर घराण्यात दुसऱ्या पिढीनं या गणपती मूर्तीपासून आपल्या दोन्ही मुलांना दूर ठेवायचं ठरवलं होतं आणि तिसऱ्या पिढीनं आपल्या मुलांना\nभिकाजीपंत देवधर तळकोकणातून आले आणि पेणमध्ये स्थिरावले. ते शाडूचे गणपती अतिशय सुबक बनवत. तेच त्यांच्या पुढच्या पिढय़ांनीही आत्मसात केले. १८८० पासून सुरू झालेली ही मूर्तिकलेची परंपरा चार पिढय़ांनी कायम ठेवली. आता चार पिढय़ांची ही परंपरा संग्रहालयात रूपांतरित होते आहे. या चार पिढय़ांविषयी.. गणेशोत्सवाच्या निमित्ताने.\nकोणताही माणूस आपल्या आणि आपल्या मुलांच्या भविष्याचा विचार करताना वाड-वडिलांच्या जीवनाचं अवलोकन आणि स्वत:च्या जीवनातले अनुभव या दोन्हींची सांगड घालूनच विचार करतो. गणपती मूर्तिकार म्हणून प्रसिद्धीला आलेल्या पेणच्या देवधर घराण्यात दुसऱ्या पिढीनं या गणपती मूर्तीपासून आपल्या दोन्ही मुलांना दूर ठेवायचं ठरवलं होतं आणि ति���ऱ्या पिढीनं आपल्या मुलांना मुद्दाम मुंबईला शिकायला पाठवलं. मुलं उत्तम शिकलीसुद्धा आणि आपल्या शिक्षणाचा उपयोग करायला पुन्हा घरी परतली आणि मूर्तिकलेतही रमली, आपापला व्यवसाय सांभाळून. म्हणजे इच्छा असो वा नसो, पेणच्या देवधर घराण्याच्या चारही पिढय़ा नियतीनं गणपती मूर्तीशी नातं जोडूनच पृथ्वीवर पाठवल्या एवढं मात्र नक्की\nनिर्वाह कठीण, कोकणातून नशीब अजमावण्यासाठी मुंबई-पुण्याकडे जाण्याचा तो काळ होता, म्हणजे एकोणिसाव्या शतकाचा उत्तरार्ध हरहुन्नरी कलाकार असलेले भिकाजीपंत देवधरही असेच निघाले शहराकडे; पण थेट मुंबईला न जाता, कुणा नातेवाइकांच्या ओळखीनं किंवा आधारानं म्हणा, पेणला थांबले. हातात कला होती, कष्ट करण्याची तयारी होती. पागोटी बांधण्याचा व्यवसाय मिळाला, तो करता करता ते गणपती करायला शिकले. शाडूचे गणपती ते अतिशय सुबक बनवत. ते वर्ष असावं १८८०. तेव्हापासून पेणच्या देवधरांकडच्या गणेशमूर्तीचा इतिहास ज्ञात आहे. यंदा त्यांचं १३३वं (एकशे तेहतिसावं) वर्ष आहे.\nकै. भिकाजीपंत पोट भरण्यासाठी म्हणून पेणला स्थिरावले खरे, पण त्या काळाच्या मानाने त्यांनी चांगलाच व्यवसाय केला असणार. कारण अल्पावधीतच त्यांनी स्वत:चे घर बांधले होते.\nभिकाजीपंतांचे पुत्र बाबूराव देवधर वडिलांच्या हाताखाली लहानपणापासून काम करू लागले. उत्तम तयार झाले. कला रक्तातच होती, जोडीला धडपड आणि नव्याचं स्वागत करण्याची वृत्ती होती. गणपती, दत्त आणि इतर देवदेवतांच्या काचेच्या फ्रेममधल्या प्रतिमा बाबूराव तयार करत. रांध्याची छोटी छोटी खेळणी बनवत. फोटोग्राफी हा विषय तेव्हा अतिशय नवीन, कुतुहलाचा होता. बाबुरावांनी त्या काळात मिळणारा उत्तम कॅमेराही विकत घेतला होता म्हणे. पण त्यांना नशिबानं आणि त्यांच्या प्रकृतीनं साथ नाही दिली. फारसं यश चाखलं नाही त्यांनी. त्यामुळे की काय आपल्या मुलांना मातीकामापासून लांब ठेवायचा निश्चयच केला त्यांनी. पण बाबूरावांचं अकाली निधन झालं तेव्हा त्यांचा मोठा मुलगा राजा फक्त १६ वर्षांचा, धाकटा वामन ११ वर्षांचा होता. घरात म्हातारी आई अन् पत्नी, मातीकामात हात घातला तर मुलांच्या आयुष्याची माती होईल असं मानणाऱ्या बाबूरावांच्या राजाभाऊंनी अल्पवयात अंगावर पडलेली घराची जबाबदारी तर पेललीच पण मातीकामातूनच सोन्यासारखा गणपतीचा व्यवसाय उभारला. भरभराटीला आणला.\nघरातलं गणपती, खेळणी बनवण्याचं काम राजाभाऊंनी व्यवस्थित चालू ठेवलंच, पण कुशाग्रबुद्धी आणि प्रयोगशीलता यांनी सतत अभ्यासही चालू ठेवला. एका अनपेक्षित घटनेनं त्यांना आयुष्यात यशाची पहिली चाहूल लागली. त्याचं झालं असं, सिनेदिग्दर्शक राजाभाऊ नेने हे राजाभाऊ देवधरांचे लहानपणचे मित्र. नेन्यांचे मामा म्हणजे ‘प्रभात’चे भागीदार दामले. १९३९-४० या वर्षांत प्रभात कंपनीचा ‘संत ज्ञानेश्वर’ चित्रपट खूप लोकप्रिय होत होता. चित्रपटाच्या खेळाच्या वेळी ज्ञानेश्वरांच्या मूर्ती विकायला ठेवाव्या असं कुणाच्या तरी मनात आलं. लगेच चार-पाच कलाकारांकडून मूर्ती मागवण्यात आल्या. त्यातली राजाभाऊ देवधरांनी बनवलेली सुबक सात्त्विक मूर्ती सर्वाच्याच पसंतीला उतरली. आणि हे काम देवधरांनाच मिळालं. ज्ञानेश्वरांच्या कृपेनं देवधरांना नावलौकिकही खूप मिळाला.\nही कीर्ती तत्कालीन कुलाबा प्रांताचे गव्हर्नर एच. एफ. नाईट यांच्या कानावर गेली. त्यांनी पेणला जाऊन देवधरांच्या कारखान्याला भेट दिली आणि सर विन्स्टन चर्चिल यांचा छोटा पुतळा बनवायला सांगितलं. तो पसंत पडल्यावर शंभर प्रती करून मागितल्या. अन् त्या सर्वाना आवडल्या असं कळल्यावर एक लाख प्रतींची ऑर्डर घेता का असं विचारलं. त्यावेळचं तंत्रज्ञान लक्षात घेता राजाभाऊ देवधर उत्तरले ‘अहो दुसरं महायुद्ध संपण्यापूर्वी काय, पण तिसरं युद्ध सुरू होऊन संपलं तरी ही ऑर्डर पूर्ण होणार नाही.’\nदरम्यान, राजाभाऊंनी ‘देवधर कला मंदिरा’चं फॅक्टरी अ‍ॅक्टनुसार रजिस्ट्रेशन करून ‘प्रभात कला मंदिर’ नामकरण केलं. १९५२ साली पुण्याच्या स्वस्तिक रबर कंपनीनं प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणपती मूर्ती करण्यासाठी रबर मोल्ड करता येईल का, याबाबत प्रयोग सुरू केले. देवधर बंधूंनी त्यांच्या मदतीनं गणपतीचा साचा बनवून तो वापरण्यात यश मिळवलं. एवढंच नव्हे तर पुढे १२ र्वष हे तंत्रज्ञान गुप्त ठेवण्यात यश मिळवलं.\n१९५६ सालापासून अनेक मोठय़ा शहरांत प्रतिनिधी नेमून, त्यासाठी त्या गावातल्या उत्तम नामांकित दुकानांची निवड करून देवधर बंधूंनी ऑर्डर्स घ्यायला सुरुवात केली. गणपती, गौरी तसंच वर्षभर अनेक संत, सरस्वती, राधा-कृष्ण, भगवान बुद्ध.. नवनिर्मितीला आव्हान देणारी ही काही वर्षे व्यावसायिक भरभराटीची ठरली. देवधरांचे घर पेणमधले एक ��ांस्कृतिक केंद्रच बनले.\nकाळाच्या ओघात वामनराव देवधरांनी आपली स्वतंत्र निर्मिती सुरू केली ‘कल्पना कलामंदिर’ या नावानं. पेणच्या गणपती व्यवसायावर त्यांनी आपल्या स्वतंत्र प्रतिभेचा आणि शिस्तीचा निराळा ठसा उमटवला. वामनराव स्वत: संगीतप्रेमी. राजाभाऊंनी आपल्या भावामधली कला नेहमी जोपासली. वामनराव उत्कृष्ट बासरी वाजवत. त्याकाळी ‘रेडिओस्टार’ म्हणून त्यांना मोठाच मान मिळे. त्यांनी फक्त बासरीवर लक्ष केंद्रित केलं असतं तर फार मोठं नाव कमावलं असतं असं जाणकार म्हणत.\nदोन्ही देवधर बंधूंकडे अनेक कारागीर काम करत. एखाद्या कुटुंबाप्रमाणे हे काम चाले. गणपती साच्यातून आला तरी त्याचं रंगकाम विशेष करून डोळे रंगवणं महत्त्वाचं असे. देवधरांनी आपली कला मुक्तपणे कारागिरांमध्ये वाटली. परिणाम असा झाला की १९६४-६५ पासून पेणमध्ये अनेक नवे गणपती कारखाने निघाले.\nआपण काही शिक्षण न घेता या क्षेत्रात आलो याची रुखरुख राजाभाऊंना असावी. त्यांनी आपल्या धाकटय़ा मुलाला आनंदला जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये मुंबईला शिकायला पाठवलं. पाठोपाठ वामनरावांच्या श्रीकांतनंही जे. जे. स्कूलमध्ये शिक्षण घेतलं.\n‘‘घरी मातीकामात मनसोक्त रमलो, पण त्याला कलेचा शास्त्रशुद्ध पाया जे. जे. स्कूलनं दिला. मूर्तिकलेतली लय, ताल, तोल, प्रमाणबद्धता हे सारं शिकल्याचा फायदा झाला. दृष्टी विशाल झाली. जागतिक कला समजून घेता आली.’’ एवढं करून आनंद आणि श्रीकांत हे दोन्ही कलाकार आपापल्या कलामंदिरात परतले ते घराण्याचा कलेचा ठेवा वृद्धिंगत करण्याचा निश्चय करून. आनंद देवधर सांगतात, ‘‘कलाशिक्षणानं समज दिली. तसा आम्ही धंदा म्हणून गणपती मूर्ती बनवत राहिलोच असतो, पण इतर अनेक पुतळे बनवून आम्ही प्रतिष्ठा वाढवू शकलो.’’\nश्रीकांत वामनराव देवधर म्हणतात, ‘‘अहो, या कामाशी संबंध नसलेल्या आमच्या दोघांच्या पत्नींनीही व्यवसायात मोलाची मदत केली. आम्हाला जो सौंदर्यदृष्टीचा वारसा मिळाला, भाव-भावना पकडण्याचं कसब लाभलं ते कुठल्या स्कूलमधून मिळणं कठीण असतं.’’ राजाभाऊंच्या सदानंदनं बी.कॉम. होऊन कारखान्याची खरेदी, अकौंट्स, व्यवस्थापन सांभाळलं, पण मूर्तिकला मात्र तंतोतंत उचलली ती आनंदनंच. आनंद देवधरांनी वडिलांप्रमाणेच संत विवेकानंद, सरस्वती यांच्या मूर्ती बनवून वाहवा मिळवली. ते म्हणतात, ‘‘मूर्ती बनवण्यापूर्वी मी खूप वाचन करतो. प्रत्यक्ष चेहऱ्यावरचं काम करताना आपली वृत्ती सात्त्विक असेल तरच सरस्वतीचे भाव सात्त्विक उतरतात.’’\nश्रीकांत देवधर एक खंत बोलून दाखवतात, ‘‘आम्ही कितीही उत्तम काम केलं तरी आमचं नाव मूर्तिकार म्हणूनच राहिलं. अन् डोक्यात कलेचा किडा म्हणून मूर्तिकारांच्या व्यवसायात आम्ही पक्के धंदेवाईक नाही होऊ शकलो.’’ असं असलं तरी दोन्ही क्षेत्रात देवधरांचा नावलौकिक झालाच. श्रीकांतनं तर मूर्तिकारांच्या संघटनेसाठी, हक्कांसाठी पुष्कळ काम केलं. श्रीगणेश मूर्तिकार आणि व्यावसायिक कल्याण मंडळाचे ते अजूनही अध्यक्ष आहेत.\nपुण्यातला गणेशोत्सव चित्रित करण्यासाठी योहान्नान्ज बेट्झ हे जर्मन गृहस्थ आले होते. त्यांनी श्रीकांत देवधरांना मूर्तिकलेची प्रात्यक्षिकं करण्यासाठी झुरिकला, रिट्बर्ग म्युझियममध्ये नेलं. आणि गेली काही र्वष श्रीकांत देवधर अशी शिबिरं युरोपभर घेत आहेत. अनेक ठिकाणी मातीकामाकडे स्ट्रेस बस्टर म्हणून पाहिलं जातं. अनेक विदेशी कलाकार त्यांच्या या शिबिरांना हजेरी लावतात. मुंबईत ‘प्रिन्स ऑफ वेल्स’ म्युझियममध्ये दरवर्षी जून, जुलैमध्ये त्यांचं शिबीर होतं.\nश्रीकांत देवधरांनी काही वर्षांपूर्वी गणपती कारखाना बंद केला. आनंद देवधरही त्याच मन:स्थितीत आहेत. कारण पुढची पिढी भरपूर शिकून आपापल्या आवडीच्या व्यवसायात स्थिरावली आहे. मात्र पाचव्या पिढीतली देविका गणपती उत्तम बनवते, पण व्यवसाय म्हणून नव्हे. आनंद देवधरांनी पेणच्या त्यांच्या प्रभात कलामंदिरातच सुंदर म्युझियम बनवून साऱ्या मूर्ती काचबद्ध करण्याचं व्रत घेतलं आहे. चार पिढय़ांची मूर्तिकलेची ही परंपरा आता संग्रहालयात रूपांतरित होते आहे. म्हणजे ही कला पाचवी पिढी चालू ठेवणार नसली तरी अभ्यासकांना इथे भरपूर माहिती आणि ज्ञान मिळू शकेल, हाच त्यातला समाधानाचा भाग आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nVIDEO : शिवाजी नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणा...\nशिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याबद्दल शरद म्हणतो, 'नजरेचा इशारा इकडे तिकडे झाला तरी...'\n'या' बॉलिवूड अभिनेत्रीचे होते पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत अफेअर\nया देशात सापडला ९० वर्षांपूर्वीचा मिकी माऊस\n‘तान्हाजी'च्या ट्रेलर लाँचला पत्रकाराने तैमुरबद्दल विचारला 'हा' मजेदार प्रश्न, सैफ म्हणाला...\nबनावट नोटांप्रकरणी एकही गुन्हा दाखल नाही\n‘कर्करोग योद्धय़ां’कडून राज्यात २०३४ शस्त्रक्रिया\nअमित शहांकडून झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अयोध्येचा मुद्दा\nभारतीय क्रिकेटमध्ये गुलाबी क्रांती\nयूएनएससीमध्ये पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित\n‘देशातील राष्ट्रीय महामार्गाच्या ५६६ प्रकल्पांना विलंब’\nकाश्मीरमध्ये दुकाने, व्यापारी संकुले दुसऱ्या दिवशीही बंद\nकेंद्र सरकारच्या नोकऱ्यांमधील ७ लाख पदे रिक्त\n‘काश्मीरमध्ये संपूर्ण निर्बंध असल्याचा आरोप करणाऱ्या याचिका चुकीच्या’\nप्रकाशझोतातील कसोटीकडे मनोरंजन म्हणून पाहू नये\n\"नथुराम गोडसे आमच्या मनात\" म्हणत सुभाषचंद्र बोस यांच्या पणतीने केली पूजा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sheti-gati-ani-mati/", "date_download": "2019-11-22T01:01:13Z", "digest": "sha1:XNXH5ABCLSNEAMEL4WMK2S6Q75ANHYJX", "length": 14478, "nlines": 251, "source_domain": "www.loksatta.com", "title": "शेती..गती आणि मती | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनायजेरियन नागरिकांना घर भाडय़ाने देणाऱ्या ५ जणांवर गुन्हा\nसिडकोच्या घरांची सोडत आगरी कोळी भवनात\nवाहतूक कोंडीवरून नगरसेवक आक्रमक\nकांदा दराची चढाई सुरूच\nधुळ्यात महाआघाडीचा प्रयोग यशस्वी होणार\nशेतकरी आत्महत्या या सरकारी यंत्रणेचे व सत्ताधीशांचे पाप आहे.\nग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी एका अर्थाने मोदी सरकारवर राग व्यक्त केला आहे.\nऊस वगळता कुठल्याही पिकाला हमीभावसुद्धा मिळायला तयार नाही.\nरुसलेल्या हळदीत रुतलेला शेतकरी..\nहळदीचे पीक हमखास फायदा देणारे पीक म्हणून पाहिले जात होते.\nव्यवस्थेला कीड : शेतकरीच पोखरला..\nशेतकरी केवळ हताश होऊन, हतबल अवस्थेत कापसाच्या पोकळ बोंडाकडे पाहत बसलेला आहे.\n२१ नोव्हेंबरला अक्षरश ग्रामीण भारत अवतरला होता.\nदरवर्षी १५,९२६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत.\nशेतकऱ्यांच्या जमिनी फुकापासरी लाटून त्याच जमिनीवर उत्खनन करून अनेक खाणसम्राट उदयाला आले आहेत.\nभारतात यंदा सोयाबिनचे उत्पादन सुमारे १५ लाख टनाने घटणार\nएकीची वज्रमूठ : शेतकरी परिषद\nसाखर कारखानदारीला आर्थिक व सामाजिकदृष्टय़ा अधिक महत्त्व आहे.\nबळी घेणे तरी थांबवा..\nगेल्या वर्षी नियमित मॉन्सूनमुळे अन्नधान्याचे उच्चांकी उत्पादन झाले होते.\nजगात बंदी असलेली कीटकनाशके भारतात मात्र सर्वत्र बिनदिक्कतपणे सर्रास विकली जातात.\nशेतकरी कंपन्यांची साखळी हवी\nबाजारपेठ ही कधीही भावनेवर चालत नसून मागणी आणि पुरवठय़ाच्या सिद्धांतावर चालत असते.\nकापूस उत्पादकाची लक्तरे आणखी किती काळ\nकापूस उत्पादक शेतकऱ्यांची लूट ही इंग्रजी राजवटीपासून सुरू आहे.\nचलनातून बाद झालेल्या एकूण १५.४४ लाख कोटी रुपयांपकी १५.२८ लाख कोटी रुपये हे बँकांमध्ये जमा झाले आहेत.\nशेतकऱ्यांच्या गरिबीची तीन वर्षे\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यापासून महागाई व वित्तीय तूट कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.\nम्हणून भारतीय शेती उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.\nकाटामारीचा आरोप साखर कारखाने फेटाळून लावत असले तरी काटामारी होते, ही वस्तुस्थिती आहे.\nगायब मुलींचा तिपेडी प्रश्न\nलातूरच्या घटनेचा अन्वयार्थ काढत असताना हा सामाजिक प्रश्न समजावून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.\n‘कृषिप्रधान देश’ असलेल्या आपल्या भारतात तीन लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.\nहळूहळू केंद्र सरकारने साखर उद्योग स्वावलंबी व्हावा म्हणून बरीच नियंत्रणे हटवायला सुरुवात केली.\nराज्यात जवळपास ५६ लाख हेक्टपर्यंत पेरण्या झालेल्या आहेत.\n‘एक बाजार’ आणि जुने आजार\nशेतकऱ्यांनी पिकवलेल्या कच्च्या मालावर प्रक्रिया करून विकलेल्या मालावर कर आकारणी केली जाते.\nया वेळी राज्य शासनाने ३४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी जाहीर केली आहे.\nVIDEO : शिवाजी नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणा...\nशिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याबद्दल शरद म्हणतो, 'नजरेचा इशारा इकडे तिकडे झाला तरी...'\n'या' बॉलिवूड अभिनेत्रीचे होते पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत अफेअर\nया देशात सापडला ९० वर्षांपूर्वीचा मिकी माऊस\n‘तान्हाजी'च्या ट्रेलर लाँचला पत्रकाराने तैमुरबद्दल विचारला 'हा' मजेदार प्रश्न, सैफ म्हणाला...\nबनावट नोटांप्रकरणी एकही गुन्हा दाखल नाही\n‘कर्करोग योद्धय़ां’कडून राज्यात २०३४ शस्त्रक्रिया\nअमित शहांकडून झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अयोध्येचा मुद्दा\nभारतीय क्रिकेटमध्ये गुलाबी क्रांती\nयूएनएससीमध्ये पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित\n‘देशातील राष्ट्रीय महामार्गाच्या ५६६ प्रकल्पांना विलंब’\nकाश्मीरमध्ये दुकाने, व्यापारी संकुले दुसऱ्या दिवशीही बंद\nकेंद्र सरकारच्या नोकऱ्यांमधील ७ लाख पदे रिक्त\n‘काश्मीरमध्ये संपूर्ण निर्बंध असल्याचा आरोप करणाऱ्या याचिका चुकीच्या’\nप्रकाशझोतातील कसोटीकडे मनोरंजन म्हणून पाहू नये\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n\"नथुराम गोडसे आमच्या मनात\" म्हणत सुभाषचंद्र बोस यांच्या पणतीने केली पूजा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.estarspareparts.com/mr/synchronizer-ring/", "date_download": "2019-11-21T23:59:21Z", "digest": "sha1:SHZ5RRQLNC2DZNITAEOXWPVCNFTXXP6E", "length": 7560, "nlines": 248, "source_domain": "www.estarspareparts.com", "title": "Synchronizer रिंग फॅक्टरी, पुरवठादार | चीन Synchronizer रिंग उत्पादक", "raw_content": "\nभर धोबीण आणि स्लाइड विधानसभा\nस्वयं स्टॅम्पिंग मरणार प्लेट\nमरण निर्णायक मरणार आणि सुटे भाग\nऑटोमोटिव्ह बाहेरील कडा साठी\nमार्गदर्शन BUSHING आणि प्लेट\nपीईटी PREFORM साचा प्लेट\nPTFE वाकवून PAD फेकले वळविणे\nस्वयं स्टॅम्पिंग मरणार प्लेट\nमरण निर्णायक मरणार आणि सुटे भाग\nऑटोमोटिव्ह बाहेरील कडा साठी\nमार्गदर्शन BUSHING आणि प्लेट\nपीईटी PREFORM साचा प्लेट\nPTFE वाकवून PAD फेकले वळविणे\nCFB03 मालिका (सोने व चांदी यांची नाणी असलेले वरीलप्रमाणे)\nCFB06 मालिका (अनुसूचित & नवीन उत्पादने)\nCFB06 मालिका (अनुसूचित & नवीन उत्पादने)\nCFB09 मालिका (कांस्य रोलिंग बेअरिंग्ज)\nPTFE वाकवून PAD फेकले वळविणे\nस्वयं स्टॅम्पिंग मरणार BUHSING\nस्वयं स्टॅम्पिंग मरणार प्लेट\nपीईटी PREFORM साचा प्लेट\nऑटोमोटिव्ह आल्टरनेटरचे शेल 7\nमध्ये-दात & बाहेर-शंकू SYNCHRONIZER रिंग\nदुहेरी शंकूच्या आकाराचे SYNCHRONIZER अंगठी\nSYNCHRONIZER शंकूच्या आकाराचे अंगठी\nसरकत्या पार सहसा स्वत: ची lubrica आहेत ...\nतेल मुक्त पत्करणे वैशिष्ट्ये\nसरकत्या पार लक्ष देणे आवश्यक आहे ...\nबांधकाम आंतरराष्ट्रीय प्रदर्शन ...\n2018 BAUMA एम & टी प्रदर्शनामध्ये 1650-5\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.com/%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF-22-05-2019/", "date_download": "2019-11-21T23:22:35Z", "digest": "sha1:CV7EMSA2DTHHX4T6HBOTN6EQ3VTSLHER", "length": 3788, "nlines": 108, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates आजचं भविष्य- 22-05-2019", "raw_content": "\nउत्तर महाराष्ट्र – नाशिक\nपश्चिम महाराष्ट्र – पुणे\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nनिकालापूर्वी मुख्यमंत्री केदारनाथ यात्रेवर\nशिवसेना 100 च्या वर जागा जिंकेल, संजय राऊत यांना विश्वास\n‘हाऊसफुल्ल 4’ मुळे मराठी सिनेमांना थिएटर्स नाही\nथ्रेसरमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू\nकोच्ची खासदारच्या पत्नीच्या ‘या’ पोस्टमुळे नेटकरी संतापले\nनिकालापूर्वी मुख्यमंत्री केदारनाथ यात्रेवर\nशिवसेना 100 च्या वर जागा जिंकेल, संजय राऊत यांना विश्वास\n‘हाऊसफुल्ल 4’ मुळे मराठी सिनेमांना थिएटर्स नाही\nथ्रेसरमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू\nकोच्ची खासदारच्या पत्नीच्या ‘या’ पोस्टमुळे नेटकरी संतापले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://misalpav.com/politics", "date_download": "2019-11-21T23:58:38Z", "digest": "sha1:333LTRJZGR2WGP6QLMN4E3B6RBSKYYIF", "length": 22551, "nlines": 232, "source_domain": "misalpav.com", "title": "राजकारण | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nIndia Deserves Better - १०. मेळघाट - कुपोषण, बालमृत्यु आणि सरकारी कागदी यंत्रणा\nIndia Deserves Better - १०. मेळघाट - कुपोषण, बालमृत्यु आणि सरकारी कागदी यंत्रणा\nशिव सेने काही अनुत्तरित प्रश्न आणि पुढची क्रिया\nशिव सेने काही अनुत्तरित प्रश्न आणि पुढची क्रिया\nमुख्यमंत्री जर आपलाच करायचा होता तर प्रचार का तसा केला नाही व निकाल लागल्यावरच डरकाळी फुटली \nमते युतीला ला होती आता युती फुटली तर निवडणूक परत घेणे रास्त\nजर ठरले होते तर अमित शाह यांना एकदा पण जाब का नाही विचारला \nदर वेळी शहा आणि मोदी मातोश्रीवर येतात मग आता दिल्ली जनपथ येथे जाऊन पाठिंबा मागण्यात स्वाभिमान आहे \nIndia Deserves Better - ९. पत्रकारांवर आणि सामाजिक कार्यकर्त्यांवर हेरगिरी आणि पाळत, सरकार आणि नागरिक\nIndia Deserves Better - ९. पत्रकारांवर आणि सामाजिक कार्यकर्त्यांवर हेरगिरी आणि पाळत, सरकार आणि नागरिक\nIndia Deserves Better - ८. निवडणुक जाहीरनामे, आश्वासने.. ते न पाळता पुन्हा सामोरे येणारे पक्ष आणि आपण\nनोट : महाराष्ट्रात नुकताच विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला, आणि भाजपा शिवसेना युतीला पुन्हा सत्तेत येण्यासाठीचे बहुमत मिळाले. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.\nसौ���व जोशी in राजकारण\nनिवडणूक प्रचार थांबला बुवा एकदाचा....\nकोणी ३७०-३७० बोंबलल तर कोणी पावसात भिजलं, कोणी नकला करून दाखवल्या तर कोणी शकला लढवून दाखवल्या. तस neutral राहून बघितलं तर सर्व पक्षांनी बौद्धिक दिवाळखोरीच दाखवलीय. चला या सर्व पक्षांनी दाखवलेल्या प्रगल्भ विचारसरणीची लख्तर काढू.\nIndia Deserves Better - ७. रस्ते अतिक्रमण, ढिम्म प्रशासन आणि आपण\nसोबत attach केलेला video पाहिलाच असेल, तर त्या पासुनच आपण सुरुवात करुयात.\nIndia Deserves Better - ६. हसदेव अरण्य, कोळसा खाण, पर्यावरणाचा ह्रास आणि अदानी.\nनोटः शेती आणि समस्या या विषयावर लिहिताना, शेतकर्‍यांच्या बेसिक प्रश्नांनाही सरकार विरोधी अजेंडा, शहरी लोकांच्या करावर चाललेला बाजार अश्या आशयाच्या टीका थोड्याफार प्रमाणात ऐकाव्या लागल्या, परंतु त्यामुळेच शहरी नागरीकाची माणसिकता आणि व्यथा यावर लिहायला घेतले होते, आजपर्यंत मध्यमवर्गीय नोकरदार आणि शहरी नागरीक यांच्या वर जास्त काही लिहिले गेले आहे असे माझ्या वाचनात कधी आले नाही.\nशशिकांत ओक in राजकारण\nकानोसा पाकिस्तानचा १ - दि १२ ऑक्टोबर २०१९\nभारतीय राजकारणात अनेक बदल होत आहेत. त्याचे पडसाद शेजारी पाकिस्तानवर पडणे अटळ आहे. म्हणून तिथे भारताबद्दल काय बोलले जाते, त्यांच्या अतर्गत घटनांचा आपल्या रजकारणावर काही प्रभाव पडतो का यावर टीव्ही माध्यमातील चर्चेच्या अनुरोधाने काही लिखाण सादर. त्यात म्हटले गेलेले बोल जसेच्या तसे नसले तरी सार रूपाने समजून घ्यायला सोपे जावे म्हणून दिले आहेत.\nIndia Deserves Better - ५. 'आरे'रावी : आरे जंगल, आदिवासी, न्यायालय आणि राजकारण\nमुबंईत पवईला कामाला असताना आणि त्या आधीही मुंबईतील वास्तव्याच्या काळात(एकुन २००७ ते २०१४) जवळच्याच आरे जंगलामध्ये कित्येक दा जाण्याचा योग आला होता, त्यामुळे आता जे चालु आहे, ते खुपच क्लेषदायक आहे माझ्यासाठी, म्हणुन लिहिलेच पाहिजे, ५ ऑक्टोंबर ला झाड पाडलेला पहिला फोटो पाहुन डोळे ओलावले होते त्यामुळे लिहिलेच पाहिजे.\nIndia Deserves Better - ४. शेती , राजकारण आणि त्यातील विसंगती आणि समस्या\nनोट : शेती या विषयाशी माझा डायरेक्ट काही संबंध नाही, पण माझ्या आसपासच्या समस्या मांडताना, शेती आणि शेतकरी हे घटक त्यातुन सुटु शकत नाहीत. त्यामुळे खोल अभ्यास नसला तरी वरवर जे मला थोडेफार माहीती आहे आणि मला जे वाटते आहे , जे वाचले आहे त्यावरुन लिहितो आहे.\nमहाराष्ट��र विधानसभा निवडणुका - २०१९\nखर तर आपले क्लिंटन भाऊ राजकीय धाग्याचे काम नेहमी करायचे पण हल्ली ते अज्ञातवासात गेल्यामुळे म्हंटल आपण बघावा काढून असा एखादा धागा.\nतर परवा निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर केली, त्याप्रमाणे दिनांक २१ ऑक्टोबर रोजी निवडणुका आणि दिनांक २४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होतील.\nIndia Deserves Better - ३. शहरीकरण, अनधिकृत बांधकाम, समस्या आणि नियोजनाचा अभाव.\nशहरीकरणाच्या समस्ये वर बोलण्या आधी यावेळेस मी आधी थोड्या फार नियोजनाबद्दल बोलतो त्या नंतर समस्या आणि उदासिनता यावर बोलेन.\nIndia Deserves Better - २. शाळा , शाळेची अवास्तव फी आणि सरकारचा नसलेला अंकुश.\nशाळेंची फी आणि बस सेवा :\nखरे तर शासकिय शाळा या बद्दल या लेखा मध्ये मी बोलणार नाही, तो एक वेगळा मुद्दा आहे, आणि त्या बद्दल नंतर बोलणार आहेच.\nIndia Deserves Better - १. सायकल, पर्यावरण, धोरणे आणि सरकरी उदासीनता\nमी स्वता सायकल चालवतो आणि त्या समस्या खुप जवळुन पाहतो आहे, म्हणुन सायकल बद्दल थोडेसे प्रथम बोलतो आहे.\nnote : मिपा वर बर्याच दिवसानी आलो.. मधल्या काळात कोणाचे काहि विशेष असे काहि वाचले नाहि, वाचेल आता. ... २०१५ मधील 'शब्द झाले मोती' ह्य छोटासा लिखानाचा भाग सोडला तर मनातले असे काहि २०१० नंतर लिहिलेच नाहि ... कविता आणि भटकंती या पलिकडे माझीआवड कधी गेली नाहिच..\nकाँग्रेस ची हार का\nखरे तर मथळ्याचे नाव \"काँग्रेस ची हार का भाजपाची वा एन डी ए ची जीत का भाजपाची वा एन डी ए ची जीत का\" असे असावयास हवे पण मुळात लोकांनी भाजपाला वा एन डी ए ला मते न देता मोदीना दिली आहेत .एका प्रकारे अध्यक्षीय लोकशाही आणण्यासाठी भारतीय जनतेने हे पाऊल उचलले आहे का \" असे असावयास हवे पण मुळात लोकांनी भाजपाला वा एन डी ए ला मते न देता मोदीना दिली आहेत .एका प्रकारे अध्यक्षीय लोकशाही आणण्यासाठी भारतीय जनतेने हे पाऊल उचलले आहे का \nआता काहीच दिवसात आगामी लोकसभा 2019 निवडणुका जाहिर होतील व सर्वत्र देशात राजकिय धुमाकुळीचे वातावरण निर्माण होईल यात शंकाच नाही. ही निवडुणक माझ्यासाठी महत्त्वाची कारण मतदान करण्याची ही माझी प्रथमच वेळ आणि घरामध्ये पहिले पासुनच राजकिय वातावरण व राजकीय चर्चा असल्यामुळे थोडी उत्सुकता. आता नव युवक पीढी मध्ये राजकारणा बद्धल थोडी जागरुक झाली हे म्हणणे\nस्वाभिमानी नेते नारायण राणे यांणी ��िव्सेना भाजप युतीवर पत्रकार परिषद घेऊन आगपाखड केली आहे. युतीमुळे दोघांपैकी कुणाचाही फायदा होणार नाही असे भाकितही त्यांनी वर्तविले आहे.\nराणे केवळ शिवसेनेचे शत्रू नव्हेत, तर अनुभवी राजकारणीही आहेत. त्यांच्या पत्रकार परिषदेतील टीका बेदखल करावी एवढे ते अद्याप दुर्लक्षित नाहीत.\nशिवाय, भाजपच्या जाहीरनामा समितीतही राणे हे एक सदस्य आहेत.\nमुलाखत अंश: गव्हर्नन्स ववर्नन्स आणि बोलाचीच् कढी\nमुलाखत : सुब्रमण्यम स्वामी (भाजप / बीजेपी राष्ट्रीय नेते)\nमुलाखतकर्ता : संजय पुगलिया\nपत्रकार परिषदेपासून दूर राहण्यामागील मुत्सद्देगिरी ...\nडो ट्र : हा ( माझा ) रोनाल्ड रिगन नंतरचा सर्वात मोठा इलेक्टॉरेट कॉलेज विजय आहे. (३०४-३०६ च्या आसपास मते)\nपत्रकार : तुम्ही वरील दावा केला आज खरा, पण (माजी) राष्ट्रपती ओबामा यांनी २००८ मध्ये ३६५ मते मिळवून विजय मिळवला होता \n(पत्रकाराचा प्रश्न पूर्ण होण्या आधीच त्याला काटून)\nडो ट्र : मी रिपब्लिकन पार्टीच्या संधर्भात वक्तव्य केलं होतं हे .....\nयावर्षी प्रथमच मिपाचा छापील दिवाळी अंक उपलब्ध झालेला आहे.\nतो मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करुन अंक घरपोच मागवा. https://sukrutprakashan.com/books/misalpav-diwali-ank-2019.\nसविस्तर माहितीसाठी येथे बघा\nनवीन सदस्यं नोंदणी केल्यावर मिपा प्रशासनातर्फे त्या सदस्यांचे खाते सक्रिय केल्याची सूचना देणारा ईमेल पाठवल्या जातो. असा ईमेल पोहोचला नसल्याची तक्रार काही नवीन सदस्यांनी केली आहे. अश्या प्रकारे तुमचे खाते नोंदणी केल्यावर तुम्हाला ईमेल आला नसल्यास कृपया admin@misalpav.com या ईमेलवर कळवा. याशिवाय पासवर्ड चालत नसेल किंवा खात्यासंबंधी कसलीही तांत्रीक अडचण याच ईमेल वर कळवावी. धन्यवाद.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 2 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.likhopadho.com/quiz/marathi-pronoun?set=2", "date_download": "2019-11-22T00:00:47Z", "digest": "sha1:TDMR5ZV5LTCNQH7NCPAJRRAJF7SKIS57", "length": 2768, "nlines": 63, "source_domain": "www.likhopadho.com", "title": "LikhoPadho.com | सर्वनाम", "raw_content": "\nखालील वाक्यांतील सर्वनाम ओळखा.\n1. तो आमचा मित्र आहे.\nमित्र आमचा आह तो\n2. आम्ही देशाशी प्रामाणिक आहोत.\nआम्ही प्रामाणिक देशाशी आहोत\n3. तिकडे कोण आहे\nआहे कोण तिकडे वरील सर्व उत्तर बरोबर आहेत.\n4. आपण नेहमी खरे बोलावे.\nआपण बोलावे नेहमी खरे\n5. आईने त्याचे बोलणे ऐकले.\nऐकले बोलणे त्याचे आईने\n6. त्याने भाजी खरेदी केली.\nकेली खरेदी त्याने भाजी\n7. तू काय करतोस\nकरतोस तू काय वरील सर्व उत्तर बरोबर आहेत.\n8. मी दूध घेतले.\nघेतले दूध मी वरील सर्व उत्तर बरोबर आहेत.\n9. तुम्ही वर गच्चीत जाऊन पतंग उडवा.\nउडवा गच्चीत वर तुम्ही\n10. आपण मिळून अभ्यास करू.\nकरू आपण अभ्यास मिळून\nनामाचे प्रकार(Types of Noun)\nएका शब्दाचे अनेक अर्थ (Ambiguous Words)\nशब्दसमूहाबद्दल एक शब्द (One word substitution)\nप्राणी आणि त्यांची पिल्ले (Babies of Animals/Birds)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/prahar-party-workers-protested-telhara-tehsil-31915", "date_download": "2019-11-21T23:28:07Z", "digest": "sha1:XEQ7FOFBQUSJWR26AOP6AB6DVNHNNOEZ", "length": 9185, "nlines": 132, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Prahar Party workers protested at Telhara tehsil | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nप्रहार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तेल्हारा बीडीओंच्या तोंडाला फासले काळे\nप्रहार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तेल्हारा बीडीओंच्या तोंडाला फासले काळे\nबुधवार, 19 डिसेंबर 2018\nतेल्हारा तालुक्‍यातील घरकुल, अपंग लाभार्थ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी (बीडीओ) फाडके यांच्या तोंडाला काळे फासून प्रशासनाच्या वेळकाढूपणाच्या धोरणांचा निषेध केला. या आंदोलनामुळे पंचायत समिती आवारात एकच खळबळ उडाली.\nअकोला : तेल्हारा तालुक्‍यातील घरकुल, अपंग लाभार्थ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी पंचायत समितीचे गटविका�� अधिकारी (बीडीओ) फाडके यांच्या तोंडाला काळे फासून प्रशासनाच्या वेळकाढूपणाच्या धोरणांचा निषेध केला. या आंदोलनामुळे पंचायत समिती आवारात एकच खळबळ उडाली.\nतालुक्‍यातील अनेक गावातील घरकुल आणि अपंग लाभार्थ्यांचे प्रश्न पंचायत समितीस्तरावर प्रलंबीत आहेत. ग्रामीण भागातील घरकुलांचे सर्वेक्षण पूर्ण करून योग्य लाभार्थी सर्वेत समाविष्ट करावे, अपंगांचा पाच टक्के निधी वितरीत करावा, ग्रामीण भागातील रस्ते दुरूस्त करावे, चौदाव्या वित्त आयोगातून जिल्हा परिषद शाळेच्या पिण्याच्या पाण्याचे व्यवस्थापन करावे अशा मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाकडून पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना अनेक वेळा निवेदन देण्यात आली. मात्र, त्यावर कोणतीच कार्यवाही न करता गटविकास अधिकारी फाडके लाभार्थी असलेल्या अपंग, विधवा महिलांना अशब्द बोलत असल्याचा आरोप प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांनी केला.\nगोरगरीब लाभार्थ्यांच्या मागण्या न सोडविता अधिकाऱ्यांकडून केवळ टोलवा-टोलवी होत असल्याने बुधवार (ता.19) प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांच्या कक्षात ठिय्या देत लाभार्थ्यांचे प्रश्न निकाली काढण्याची मागणी रेटून धरली. मात्र, अधिकाऱ्यांकडून उडवा-उडवीचे उत्तरे मिळत असल्याने संप्तत झालेले जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासून तीव्र आंदोलन केले.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nपंचायत समिती बीड beed प्रशासन administrations आंदोलन agitation जिल्हा परिषद महिला women\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80_%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95", "date_download": "2019-11-22T00:02:01Z", "digest": "sha1:C4WLEZG6RANCNURZKWY4WOAOJOS2NCDV", "length": 43030, "nlines": 345, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मराठी लोक - विकिपीडिया", "raw_content": "\nह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.\nकृपया, पुढील भाषांतर संकेतांचे पालन आवर्जून करा.\nविकिपीडिया:शीर्षकलेख��� संकेत अनुसार काही अपवाद वगळता लेख शीर्षके मराठीतच असणे अभिप्रेत आहे.\nएकूण लेख संख्येच्या अंदाजे २% पेक्षा अधिक लेख भाषांतर प्रतिक्षेत (इंग्रजी मसुद्याच्या स्वरूपात) असू नयेत असा संकेत आहे.\nस्वतःच्या संपादन संख्येच्या २% पेक्षा अधिक लेखात मसुदे परभाषेत चिटकवू नयेत.\nहा लेख मराठी भाषक समाजाला उद्देशून वापरले जाणारे समूहवाचक नाव याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, मराठी (निःसंदिग्धीकरण).\nछ. शिवाजी महाराज • डॉ. बाबासाहेब आंबेडकर •\nज्योतिबा फुले • बाळ गंगाधर टिळक •\nधुंडिराज गोविंद फाळके • संत तुकाराम •\nसचिन तेंडुलकर • माधुरी दीक्षित • रजनीकांत\nआठ ते नऊ कोटी\nहिंदू, बौद्ध, इस्लाम, ख्रिश्चन, यहुदी\nमराठी लोक (महाराष्ट्रीय) हा गट मूळचा भारतीय उपखंडातील असून, दक्षिण भारतातील दख्खन/डेक्कन प्रांत किंवा सध्याचे महाराष्ट्र राज्य, ह्या ठिकाणी या लोकांचे मूळ निवासस्थान आहे. मराठी ही त्यांची मातृभाषा असून, ती इंडो-आर्यन दक्षिण विभाग समूहातील एक प्रमुख भाषा आहे. मराठी माणसांचा लष्करी इतिहास हा असामान्य आहे. इंग्रजांच्या भारतातील प्रवेशापूर्वी मराठा साम्राज्य हे भारतीय उपखंडात पसरले होते. मराठे हे द्रविडी परंपरेतले असून, बळीवंशातील ते मूळनिवासी आहेत.\n२.१ प्राचीन ते मध्ययुगीन इतिहास कालखंड\n२.२ सन १६०० पूर्वीचा मराठ्यांचा इतिहास (शिवाजी महाराजांच्या उदयापूर्वीचा)\n४ जाती आणि समाज\n५ महाराष्ट्राबाहेरील मराठी लोक\n५.१ भारतातील दुसऱ्या राज्यात\nमराठी माणसे महाराष्ट्रीय या नावानेही ओळखली जातात. महाराष्ट्रीय माणसांना मराठी माणूस म्हणण्याचे कारण म्हणजे त्यांची भाषा मराठी ही आहे. महाराष्ट्र आणि मराठी या शब्दांच्या उत्पत्तीबाबत वेगवेगळी माहिती उपलब्ध आहे. एका माहितीनुसार मराठी लोकांचे पूर्वज असलेल्या दख्खन प्रांतातील लोकांना राजा सम्राट अशोकांच्या काळात \"राष्ट्रिक\" म्हणून संबोधले जात होते. महाराष्ट्री प्राकृत भाषा ही या लोकांशी संबंधित असून मराठी या शब्दाचा उगम हा महाराष्ट्री या शब्दापासून झाला आहे.\nमहाराष्ट्री प्राकृत ही भाषा सातवाहन काळातील अधिकृत भाषा होती. मात्र या माहितीमध्ये राष्ट्रिक या शब्दाचे मूळ व राष्ट्रिक शब्द व दख्खनचे लोक यातील संबंध कोठेही दिलेला नाही. संस्कृत शब्द \"राष्ट्र\" हा सध्या देश या अर्था���े वापरला जातो. मात्र काही शतकांपूर्वी हा शब्द कोणत्याही एका प्रशासकीय घटकासाठी वापरला जात असावा. दुसऱ्या माहितीनुसार मराठी आणि राष्ट्री यांचा संबंध \"रट्ट\" या शब्दाशी जोडला जातो. रट्ट हा राष्ट्रकूट शब्दाचा अपभ्रंश आहे. राष्ट्रकूट घराणे हे आठव्या ते दहाव्या शतकामध्ये दख्खन प्रांतावर राज्य करत होते. मात्र सम्राट अशोकांच्या काळातील लेख हे राष्ट्रकूटांपेक्षा बरेच पुरातन असल्यामुळे दोन्ही लेखांचा पडताळा घेणे अवघड आहे.\nमराठी ही यादव राजवटीमध्ये राजभाषा होती.यादव राजा सिंघण हा त्याच्या दानशूरपणाबद्दल प्रसिद्ध होता. त्याच्या दानशूरपणाबद्दलची माहिती ही मराठी शिलालेखांच्या स्वरूपात कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात पहायला मिळते. हेमाद्रीसारख्या विद्वान व्यक्तींच्या रचनाही मराठीत उपलब्ध आहेत. हेमाद्री यांची हेमाडपंती मंदिरांची रचना प्रसिद्ध आहे.\nमराठीतील शिलालेख हे रायगडमधील आक्षी, पाटण, पंढरपूर वगैरे ठिकाणी आहेत. या शिलालेखांपैकी सर्वांत लोकप्रिय शिलालेख हा कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्वराच्या (बाहुबली) पायाशी आहे. हा लेख खालीलप्रमाणे आहे.\nचामुंडराये करवियले, गंगाराये सुत्ताल करवियाले....\nया शिलालेखामधून पुतळ्याचे शिल्पकार व तत्कालीन राजाबद्दल माहिती मिळते.\nप्राचीन ते मध्ययुगीन इतिहास कालखंड[संपादन]\nइ.स.पू. २३० साली महाराष्ट्रात सातवाहन साम्राज्याच्या अधिपत्याखाली होता.\nसन १६०० पूर्वीचा मराठ्यांचा इतिहास (शिवाजी महाराजांच्या उदयापूर्वीचा)[संपादन]\nउपलब्ध असलेल्या सर्वांत पुरातन माहितीनुसार हल्ली महाराष्ट्र या नावाने ओळखला जाणारा प्रदेश पूर्वी \"दंडकारण्य\" म्हणून ओळखला जात होता. दंडकारण्य या शब्दाचा अर्थ \"कायद्याचे राज्य असलेले अरण्य\" असा आहे.\nइसवी सन पूर्व ६०० मध्ये महाराष्ट्र हा प्रदेश हे एक महाजनपद होते. मात्र आर्यांच्या प्रवेशापूर्वी या प्रदेशाचे नागरिकीकरण झाले होते की नाही. ही माहिती अज्ञात आहे. सम्राट अशोकानंतर हा प्रदेश मौर्य साम्राज्याचा भाग झाला व त्याचे आर्यीकरण झाले.\nइसवी सन पूर्व २३० मध्ये स्थानिक राजघराणे सातवाहन हे महाराष्ट्रात सत्तेवर आले. पुण्याजवळील जुन्नर येथील या घराण्याने पुढे उत्तर कर्नाटक व आंध्र प्रदेशातील विजयानंतर एक मोठे साम्राज्य स्थापन केले.\nआजचे बहु���ेक मराठी लोक हे या साम्राज्याचे वंशज आहेत, असे मानण्यात येते. हे साम्राज्य गौतमपुत्र सत्कर्णी उर्फ शालिवाहन याच्या काळात उत्कर्षाला पोचले. शालिवाहन राजाने नवीन दिनदर्शिका व कालगणना सुरू केली. शालिवाहन शक नावाची ही कालगणना मराठी माणसांकडून आजही मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. या साम्राज्याचा अस्त इसवी सन ३०० च्या आसपास झाला. मराठीच्या पूर्वीची भाषा असलेल्या महाराष्ट्री भाषेचा वापर सातवाहन काळात सुरू झाला. सातवाहन काळानंतर या प्रदेशावर अनेक लहान लहान राजघराण्यांनी राज्य केले. हा प्रदेश पुढे आठव्या शतकात राष्ट्रकूट घराण्याने जिंकून आपल्या राज्याला जोडला. राष्ट्रकूट घराण्याच्या पाडावानंतर येथे देवगिरीच्या यादवांचे राज्य आले. त्यांनी मराठी ही अधिकृत भाषा बनवली. त्यांचे राज्य १३व्या शतकापर्यंत चालले. पुढे हा प्रदेश मुस्लिम साम्राज्यांतर्गत आला. दख्खनच्या सुलतानीच्या अमलाखाली महाराष्ट्र सुमारे तीन शतके होता.\nमुख्य पान: मराठा साम्राज्य\nमराठा साम्राज्याचा विस्तार इ.स.१७६०, ज्या काळात मराठा साम्राज्य आपल्या शिखरावर होते.(पिवळ्या रंगाने दर्शविले आहे)\n१७व्या शतकाच्या मध्यात शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली. अनेक विजय व असामान्य कामगिरीनंतर शिवाजी महाराजांचे १६८० मध्ये निधन झाले. शिवाजी महाराजांकडून अनेक वेळा पराभव झालेल्या मोगलांनी १६८१ मध्ये महाराष्ट्रावर आक्रमण केले. शिवाजी महाराजांचा मुलगा संभाजी हा एका छोट्या लढाईनंतर महाराष्ट्राचा राजा झाला. तुलनेने अधिक बलवान शत्रूशी लढा देताना संभाजीने मराठ्यांचे उत्कृष्ट नेतृत्व केले. संभाजी एकही किल्ला किंवा प्रदेश हरला नाही. मात्र १६८९ मध्ये फितुरीमुळे औरंगजेबाच्या हाती सापडल्यानंतर संभाजीची क्रूरपणाने हत्या करण्यात आली. आपल्या नेत्याच्या मृत्यूमुळे निर्नायकी व निराश झालेल्या मराठ्यांचे नेतृत्व संभाजीचा धाकटा भाऊ राजाराम याने केले. त्याच्या मृत्यूनंतर साम्राज्याची सूत्रे पत्नी ताराराणीने घेतली. आपल्या अज्ञान मुलांच्या नावाने स्वतः राज्य कारभार पाहिला. पण त्याच वेळी औरंगजेबाच्या कैदेत असणाऱ्या शाहू यांनी मोर्चेबांधणी करून ताराराणीविरुद्ध बंड केले. मराठा सरदारांनी मध्यस्थी करुन ताराराणीस कोल्हापूरची व शाहूस सातारची गादी दिली. पुढे शाहूने पेशवाई निर्माण करून बाळाजी विश्वनाथ यास पहिला पेशवा केले. त्यानंतर राज्य चालविण्याची जबाबदारी पेशव्यांच्या डोक्यावर आली. पहिला बाजीराव आणि बाळाजी बाजीराव यांनी मोठा साम्राज्यविस्तार केला. त्यांच्या काळखंडात संपूर्ण उपखंडावर मराठ्यांची सत्ता होती. पुणे हे सत्तेचे केंद्र झाले होते. मात्र पानिपतच्या तिसऱ्या लढाईनंतर हे साम्राज्य छोट्या छोट्या प्रदेशात विभागले गेले. ब्रिटिशांनी दुसऱ्या बाजीरावाचा पराभव करेपर्यंत महादजी शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे हे प्रदेश एकत्र होते.\nबहुसंख्य मराठी लोक हे हिंदू आहेत.[१] अल्पसंख्यकात बौद्ध, जैन, ख्रिश्चन, मुस्लिम आणि यहूदी यांचा समावेश होतो.[१]\nब्रिटिश शासनाच्या आधी, महाराष्ट्र प्रदेश अनेक राजस्व विभागात विभागला गेला. एक काउंटी किंवा जिल्हा मध्ययुगीन परगणासमतुल्य होते. परगणा प्रमुखांना देशमुख असे म्हटले गेले आणि रेकॉर्ड कपाट्यांना देशपांडे असे म्हटले गेले. गाव हे सर्वात कमी प्रशासकीय एकक होते. मराठी भागातील ग्रामीण समाज, पाटील किंवा गावाचे प्रमुख, महसूल गोळा करणारा आणि गावाचे रेकॉर्डकीपर कुलकर्णी हे गावकरी गणले जात. अशी वंशानुगत स्थिती होती. गावात बलुते नावाचे बारा वारसा सेवक देखील असत. बलुते यंत्रणा कृषी क्षेत्राला पाठिंबा देणारी होती. या प्रणालीच्या अंतर्गत शेतकरी शेतकऱ्यांना आणि गावाच्या आर्थिक व्यवस्थेला सेवा प्रदान करीत. या प्रणालीचा आधार जात होता. नोकर त्यांच्या जातींसाठी विशिष्ट कार्यांसाठी जबाबदार होते. बारा बलुते यांच्यामध्ये बारा प्रकारचे नोकर होते; हे जोशी (ब्राह्मण जातीचे गावचे पुजारी आणि ज्योतिषी), सोनार (दवाईदान्या जातीचे सुवर्ण), मातंग (दोरखंड तयार करणे), सुतार (सुतार), गुरव (देवळाचे पुजारी), न्हावी , परीट (वॉशरमन), कुंभार (कुंभार), चांभार (काॅबलर), धोर, कोळी (मच्छीमार किंवा जलवाहक), चौगुले (पाटलाचे साहाय्यक) आणि महार (गावचे चौकीदार आणि इतर कार्ये).\nमराठी लोक लोक भाषा, इतिहास, सांस्कृतिक आणि धार्मिक प्रथा, सामाजिक संरचना, साहित्य आणि कला यांसारख्या दृष्टीने इतरांपेक्षा वेगळे आहेत[२]\nआगरी - हा समाज प्रामुख्याने मुंबई, मुंबई उपनगर, नवीमुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये वास्तव्य करून आहे. भातशेती हा या समाजाचा मुख्य व्यवसाय आहे. आगर�� लोक खाऱ्या पाण्यापासून मीठ बनवतात.\nचांभार – जनावरांच्या कातडीपासून वस्तू बनवणे हा यांचा परंपरागत व्यवसाय आहे. हा समाज अनुसूचित जातीत मोडतो. २०११ मध्ये यांची लोकसंख्या १२ लाख होती.\nमाळी -माळी ही भारतात आढळून येणारी एक व्यावसायिक जात आहे. हा समाज पारंपरिकपणे मळे लावणारा किंवा मळेवाला म्हणून काम करत होता. माळी समाज हा मुखत्वे शेती करणारा कुणबी समाजाशी साम्य असलेला समाज आहे. काही ठिकाणी हा समाज बलुतेदार आहे तर काही ठिकाणी अलुतेदार आहे.\nचांद्रसेनीय कायस्थ प्रभु – हा उच्च-विद्याविभूषित क्षत्रिय-ब्राह्मण समाज आहे.\nभोई - अहिराणी भाषा बोलणाऱ्या २२ उप-जातींपैकी एक हा समाज आहे.\nलोणारी - हा कोळसे तयार करणारा समाज आहे हा \"कुणबी\"या जातसमूहातील एक उपजातसमूह आहे. हे प्राचीन भारतातील महाजनपदातील \"मल्लवंशीय\" आहेत. सद्या महाराष्ट्रात त्यांचा ओ.बी.सी.वर्गात समावेश आहे.\nधनगर – हा मेंढ्या पाळणारा समाज आहे. महाराष्ट्रात भटक्या विमुक्त जातीत यांचा समावेश होतो.\nकासार - हा समाज तांब्याची भांडी बनविणारा व विकणारा तसेच बांगड्या विकणारा समाज आहे.\nगुरव – हा समाज हिंदू मंदिरात पाहिला जातो कारण पुजारी ह्यांचा परंपरागत व्यवसाय आहे.\nकोळी – हा समाज प्रामुख्याने मुंबई, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये वास्तव्य करून आहे. भातशेती व मासेमारी हा या समाजाचा मुख्य व्यवसाय आहे.\nकुणबी — हा शेती करणारा समाज आहे. उच्चवर्णीय मराठा समाज याला स्वत:चीच उपजाती मानतो. याची राज्यात १५% संख्या आहे. हा ओबीसी प्रवर्गात मोडतो.\nमातंग – झाडे व त्यांच्या पानांपासून दोर, झाडू इत्यादी वस्तू बनवणे ह्या समाजाचा परंपरागत व्यवसाय आहे. गावातील विविध समारंभात दफडी वाजवणे, दवंडी देणे सुद्धा ह्या समाजाचा व्यवसाय आहे. हा समाज अनुसूचित जातीमध्ये मोडतो. २०११ मध्ये यांची संख्या २१ लाख आहे.\nमराठा – हिंदू वर्णव्यवस्थेमध्ये हा समाज पहिल्यापासून उच्चवर्गीय क्षत्रिय वर्गात गणला गेला आहे. महाराष्ट्रात यांची संख्या १५% आहे.\nमहार – हा समाज महाराष्ट्राच्या लोकसंख्येत १०% आहे.[३] बहुतेक सर्व महार समाजाने सन १९५६ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुकरण करत बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे. दलितांच्या हक्कांसाठी हा समाज सर्वाधिक संघर्ष करीत असतो.[४][५] हा अनुसूचि�� जातीत मोडतो.\nपाठारे प्रभु (सोमवंशीय क्षत्रिय पाठारे) – गेल्या अनेक शतकांपासून हा समाज मुंबईत राहतो. मुंबईतील मूळ शासनकर्ता क्षत्रिय समाज हाच आहे.\nवंजारी — काही शतकांपूर्वी पासून राजस्थानमधून महाराष्ट्रात, त्यातही मराठवाड्यात स्थलांतरित झालेला हा समाज आहे.\nवाणी – हा व्यापार करणारा समाज आहे.\nआरे, आर्य क्षत्रिय - सैनिकांचा आणि शेतकऱ्यांचा हा समाज आहे. हा समाज मूळ तेलुगू भाषिक प्रांतातील असून तीनशे हून अधिक वर्षापासून महाराष्ट्रात स्थायिक झालेला आहे.\nगवळी - हा समाज प्रामुख्याने मुंबई, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये वास्तव्य करून आहे. भातशेती हा या समाजाचा मुख्य व्यवसाय आहे. गवळी लोक जोडधंदा म्हणून पशुपालन आणि दुग्धोत्पादन करतात.\nकामाठी : जुन्या मुंबईतील बहुसंख्य इमारती, मुंबई-पुणे रेल्वे लाईन आण बॊगदे या जमातीतील लोकांनी बांधले.\nजसे मराठा साम्राज्य भारतभरात पसरले तसतसे मराठी लोक त्यांच्या शासकांच्या बरोबर महाराष्ट्राबाहेर स्थलांतरित झाले. जेव्हा पेशवे, होळकर, सिंधिया आणि गायकवाड या वंशाच्या नेत्यांनी महाराष्ट्राबाहेरील नवीन जागा जिंकल्या, तेव्हा ते त्यांच्याबरोबर मोठ्या संख्येने मराठी प्रशासक, कारकून, पुजारी, सैनिक, व्यापारी आणि कामगार घेऊन गेले.१८व्या शतकापासून हे लोक आपल्या शासकासोबत भारताच्या विविध भागामध्ये स्थायिक झाले आहेत. २०० वर्षांपेक्षा अधिक काळ त्यांचे महाराष्ट्राबाहेर वास्तव्य असले तरीही या गटांतील अनेक कुटुंबे ठरावीक जुन्या मराठी परंपरेचे पालन करतात.\n१९व्या शतकात मोठ्या संख्येने भारतीय लोक मॉरिशस, फिजी, दक्षिण आफ्रिका, त्रिनिदाद आणि टोबॅगो, गयाना, सुरिनाम , आणि जमैका येथे ऊसलागवडीसाठी काम करण्यासाठी वेठबिगार मजूर म्हणून नेले गेले. बहुतेक स्थलांतरित हिंदुस्थानी भाषा बोलणारी किंवा दक्षिण भारतीय होती, तथापि, मॉरिशसला स्थलांतरित करणाऱ्या माणसांमध्ये मोठ्या प्रमाणावर मराठी लोक होते.\nया लेखाचा/विभागाचा सध्याचा मजकूर पुढील परभाषेत आहे : इंग्रजी भाषेतून मराठी भाषेत अनुवाद करण्यास आपला सहयोग हवा आहे. ऑनलाइन शब्दकोश आणि इतर साहाय्यासाठी भाषांतर प्रकल्पास भेट द्या.\nThe Maharajas of Thanjavur सरस्वती महाल ग्रंथालय,तंजावुरची अधिकृत संकेतस्थळ.\nया लेखाचा/विभागाचा सध्य��चा मजकूर पुढील परभाषेत आहे : इंग्रजी भाषेतून मराठी भाषेत अनुवाद करण्यास आपला सहयोग हवा आहे. ऑनलाइन शब्दकोश आणि इतर साहाय्यासाठी भाषांतर प्रकल्पास भेट द्या.\nराजधानी: मुंबई उपराजधानी: नागपूर\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआयएसबीएन जादुई दुवे वापरणारी पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ मे २०१९ रोजी १३:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%80%E2%88%92%E0%A5%A6%E0%A5%AB:%E0%A5%A6%E0%A5%A6", "date_download": "2019-11-22T00:37:19Z", "digest": "sha1:67FAJ2VLWDEA7P2WBBQXHFBHKPUPPXRF", "length": 6929, "nlines": 100, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "यूटीसी−०५:००ला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख यूटीसी−०५:०० या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nक्यूबा ‎ (← दुवे | संपादन)\nजागतिक समन्वित वेळ ‎ (← दुवे | संपादन)\nटोराँटो ‎ (← दुवे | संपादन)\nकॅम्डेन, न्यू जर्सी ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:प्रमाणवेळ ‎ (← दुवे | संपादन)\nयूटीसी+०५:३० ‎ (← दुवे | संपादन)\nमाँटेगो बे ‎ (← दुवे | संपादन)\nट्रेंटन, न्यू जर्सी ‎ (← दुवे | संपादन)\nफिलाडेल्फिया ‎ (← दुवे | संपादन)\nजॉन्सटाऊन, पेनसिल्व्हानिया ‎ (← दुवे | संपादन)\nयूटीसी+०२:०० ‎ (← दुवे | संपादन)\nअॅन आर्बर ‎ (← दुवे | संपादन)\nहॅमिल्टन, कॅनडा ‎ (← दुवे | संपादन)\nयूटीसी+०६:०० ‎ (← दुवे | संपादन)\nयूटीसी−१२:०० ‎ (← दुवे | संपादन)\nयूटीसी-११ ‎ (← दुवे | संपादन)\nयूटीसी-१० ‎ (← दुवे | संपादन)\nयूटीसी-९:३० ‎ (← दुवे | संपादन)\nयूटीसी-९ ‎ (← दुवे | संपादन)\nयूटीसी−०७:०० ‎ (← दुवे | संपादन)\nयूटीसी−०६:०० ‎ (← दुवे | संपादन)\nयूटीसी−०४:३० ‎ (← दुवे | संपादन)\nयूटीसी−०४:०० ‎ (← दुवे | संपादन)\nयूटीसी−०३:३० ‎ (← दुवे | संपादन)\nयूटीसी−०३:०० ‎ (← दुवे | संपादन)\nयूटीसी−०२:३० ‎ (← दुवे | संपादन)\nयूटीसी−०२:०० ‎ (← दुवे | संपादन)\nयूटीसी−०१:०० ‎ (← दुवे | संपादन)\nयूटीसी-०:४४ ‎ (← दुवे | संपादन)\nयूटीसी-०:२५ ‎ (← दुवे | संपादन)\nयूटीसी+०:२० ‎ (← दुवे | संपादन)\nयूटीसी+०:३० ‎ (← दुवे | संपादन)\nयूटीसी+०१:०० ‎ (← दुवे | संपादन)\nयूटीसी+०३:०० ‎ (← दुवे | संपादन)\nयूटीसी+०३:३० ‎ (← दुवे | संपादन)\nयूटीसी+०४:०० ‎ (← दुवे | संपादन)\nयूटीसी+०४:३० ‎ (← दुवे | संपादन)\nयूटीसी+४:५१ ‎ (← दुवे | संपादन)\nयूटीसी+०५:०० ‎ (← दुवे | संपादन)\nयूटीसी+५:४० ‎ (← दुवे | संपादन)\nयूटीसी+०५:४५ ‎ (← दुवे | संपादन)\nयूटीसी+०६:३० ‎ (← दुवे | संपादन)\nयूटीसी+०७:०० ‎ (← दुवे | संपादन)\nयूटीसी+७:२० ‎ (← दुवे | संपादन)\nयूटीसी+७:३० ‎ (← दुवे | संपादन)\nयूटीसी+०८:०० ‎ (← दुवे | संपादन)\nयूटीसी+८:४५ ‎ (← दुवे | संपादन)\nयूटीसी+०९:३० ‎ (← दुवे | संपादन)\nयूटीसी+१०:०० ‎ (← दुवे | संपादन)\nयूटीसी+१०:३० ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.discovermh.com/chatribag-info-in-marathi/", "date_download": "2019-11-21T23:38:38Z", "digest": "sha1:GQQGHFWRKYZM265UK5LYERYD3JAJM5QT", "length": 16220, "nlines": 212, "source_domain": "www.discovermh.com", "title": "छत्रीबाग | Discover Maharashtra", "raw_content": "\nमराठी ऐतिहासिक PDF पुस्तके\nमराठी ऐतिहासिक PDF पुस्तके\nHome महाराष्ट्र दर्शन छत्रीबाग\nमराठा आरमाराचे प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या राजधानीचे ठिकाण म्हणून अलिबागची ओळख आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्मिताना आरमाराची मुहुर्तमेढ रोवली तर सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या पराक्रमाने मराठ्यांच्या आरमाराचा कळस रचला गेला. कान्होजी आंग्रेंनी इंग्रज व पोर्तुगिजांची अनेक आक्रमणे परतवून छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या मराठी आरमाराच रक्षण केले. महान पराक्रमी सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या शेवटच्या स्मृती जतन करणारी वास्तु म्हणजे छत्रीबाग.\nरस्त्याने अलिबा��� हे मुंबईपासून अवघे ११० कि.मी. अंतरावर आहे. गेटवे ऑफ इंडियावरुन जलमार्गाने बोटीने दीड तासात अलिबागला पोहोचता येते तर रस्त्याने पनवेल-पेण-अलिबाग हे अंतर सुमारे तीन तास आहे. अलिबागला पनवेल-पेण रेल्वेनेही जाता येते. अलिबाग शहरात पोहोचलो की अलिबाग यस.टी.स्थानकापासून ५ मिनिटांच्या अंतरावर बाजारपेठेकडे जाणाऱ्या रस्त्यावर ठुकराली नाका येथील छत्रीबागेत सरखेल कान्होजी आंग्रे यांची समाधी आहे. समाधीच्या आतील भाग अष्टकोनी असून खांबावरील नक्षीकाम अप्रतिम आहे. समाधीशेजारी कान्होजी आंग्रे यांचा नव्याने उभारलेला दिमाखदार पुतळा दिसतो. ही बाग आंग्रेकालीन असुन या बागेत आंग्रे घराण्यातील स्त्रीपुरूषांच्या स्मृतीनिमित्त बांधलेल्या एकुण बावीस दगडी समाध्या व वृंदावने पडक्या अवस्थेत आहेत. दगडांवरील कोरीव काम मात्र अप्रतिम आहे.\nसरखेल कान्होजी आंग्रे यांच्या मुख्य समाधीजवळ कान्होजी आंग्रे यांच्या ज्येष्ठ पत्नी आणि स्वराज्याचे दोन सरखेल सेखोजी आंग्रे व संभाजी आंग्रे यांची आई मथुराबाई आंग्रे यांची समाधी आहे. याशिवाय मानाजी आंग्रे यांची देखील समाधी येथे असल्याचे सांगितले जाते पण येथे तसा फलक नसल्याने कोणाची कोणती समाधी हे सांगणे कठीण आहे. या तीन समाधीनंतर त्यांच्या कुटुंबातील आणखी १९ जणांच्या समाधी याठिकाणी आपणास पाहावयास मिळतात. छत्रीबागेत एक विहिर असुन या संपूर्ण प्राचीन वास्तुंचे नुतनीकरण करण्यात आले आहे. पुरातत्व विभागाने या परिसरात आंग्रे घराण्यातील काही समाध्यांचे काम पूर्ण केले आहे तर काही समाध्यांचे काम अर्धवट सोडले आहे. समाधी स्थळाभोवती भिंतीचे कुंपण तीन बाजूने बांधण्यात आले आहे मात्र मागील बाजुला भिंतीचे कुंपण बांधण्यात आलेले नाही.\nअलिबाग म्हणजे सरखेल कान्होजी आंग्रे यांची कर्मभूमी. तुकोजी यांचे कान्होजी आंग्रे हे पुत्र. कान्होजींना मथुराबाई, लक्ष्मीबाई आणि गहिनाबाई या तीन पत्नी होत्या. कान्होजीना मथुराबाई पत्नी पासून सेखोजी व संभाजी हे दोन पुत्र, लक्ष्मीबाईपासून मानाजी, तुकाजी हे दोन पूत्र तर गहिनाबाईपासून येसाजी व धोडजी हे दोन पुत्र असे एकुण सहा पुत्र होते. त्यांना लाईबाई नावाची एक कन्या असल्याचा उल्लेखही सापडतो. सेखोजी आंग्रे यांना तुकोजी, रायाजी, आणि मावजी ही तीन मुले होती. श्री क्षेत्र आळंदी येथे कान्होजी आंग्रे यांची पत्नी लक्ष्मीबाई यांनी दीपमाळ बांधल्याचा शिलालेखात उल्लेख सापडतो. इ.स.४ जुलै १७२९ रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पुण्यतिथीचा हा दिवस दर्यावर्दी दिन म्हणुन साजरा केला जातो. अलिबागला आल्यास छत्रीबागेत येऊन मराठयांचा सागर सांभाळणाऱ्या व समुद्रावरील शिवाजी म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या या वीरास मानाचा मुजरा करण्यास विसरू नका \nमहाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.\nछत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्र धर्म\nमराठ्यांची शत्रूंबरोबर युद्ध करण्याची पद्धत\nसंभाजी राजे फितूर नव्हते\nSADASHIV JIJABA AMRALE on बा रायगड परिवार महाराष्ट्र\nCHANDRASHEKHAR MADHAV KIRTANE on मराठी ऐतिहासिक पुस्तके PDF स्वरुपात\nArun Shinde on संपूर्ण ज्ञानेश्वरी PDF स्वरूपात\nRahul nalawade on शिवाजी महाराजांचे आरमार | भाग १\nमहाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे. वरील विषयाला अनुसरून आपल्याकडे काही लेख कोणत्याही भाषेत असतील तर आम्हाला नक्की पाठवा ते तुमच्या नावासह टाकण्यात येतील.\nलेख पाठवण्यासाठी येथे क्लिक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.bolbhidu.com/category/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3/page/27/", "date_download": "2019-11-21T23:35:42Z", "digest": "sha1:KO2BL4HT6ZAZXSOLBW5RZWF432I7K2KF", "length": 11366, "nlines": 121, "source_domain": "www.bolbhidu.com", "title": "तात्काळ Archives - Page 27 of 28 - BolBhidu.com", "raw_content": "\nखानाबदोश – अविनाश वीर\nनवा भि़डू नवं राज्य\nAllआपलं घरदारइलेक्शनसातबारादिल्ली दरबारमाहितीच्या अधिकारातमुंबई दरबार\nआणि मुंबई महाराष्ट्राला देणार नाही म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर चप्पलेचा वर्षाव होऊ लागला\nआंदोलने फक्त जेएनयुमध्ये होत नाही. आयआयटीमध्ये सुद्धा आंदोलन सुरु आहे.\nआणि सयाजी महाराजांनी १०१ सोन्याची नाणी डिपॉजीट भरून बँक सुरु केली.\nमराठ्यांच्या धास्तीमुळं जगातली सगळ��यात मोठी तोफ बनवण्यात आली होती.\nAll“UNCENSORED”- अमोल उदगीरकरकाळीज स्पेशलिस्टखानाबदोश – अविनाश वीरगेम ऑफ थ्रोन्सग्यान की दुकाननजरियानवा भि़डू नवं राज्यमुव्ही मदारी\nगेम ऑफ थ्रोन्समध्ये कोणाची शीट लागणार\nगेम ऑफ थ्रोन्स लिहिणारा जॉर्ज आर आर आबा नेमका हाय तरी…\nपाकिस्तानात सापडलाय गरीबांचा टिरीयन लॅनिस्टर.\nनवा भि़डू नवं राज्य\nफिल्मफेअरच्या बाहुलीला स्कूटरचा प्रवास घडवणारे सयाजी शिंदे.\nअमेरिका Vs चीन : भावकीच्या भांडणात कोण कुणाचं देणंकरी…\nतात्काळ भिडू शेखर पायगुडे - April 6, 2018\n\"अमेरिका फर्स्ट\"चे स्वप्न दाखवून सत्तेत आलेले डोनाल्ड ट्रम्प यांनी बोले तैसा चाले या उक्तीची प्रचिती देत मागच्या महिन्यात चीनकडून होणाऱ्या आयातीवर 25% शुल्क लावून...\nहेलिकॉप्टरमधून कुंभमेळ्याच्या पत्रिका वाटणारे कॉम्प्युटर बाबा \nतात्काळ बोलभिडू कार्यकर्ते - April 4, 2018\nसन १९९८, देशभरात तंत्रज्ञानाच युग आलेलं.काँप्युटर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फायदे लोकांना दिसू लागले होते. लोकांना इतक्या जलद काम करणार यंत्र म्हणून काँप्युटरचं कौतुक वाटत होतं. त्याचं...\nगोष्ट हनुमानाच्या आधार कार्डची..\nतात्काळ बोलभिडू कार्यकर्ते - March 31, 2018\nराजस्थानमधील सिकर जिल्ह्यातील गोष्ट. या जिल्ह्यातल्या दातारामगढ गावच्या पोस्टमन सुंदरलालकडे आधार कार्ड वाटण्याचं काम देण्यात आलं होतं. सुंदरलाल एक पत्ता गेल्या तीन दिवसांपासून शोधत...\nतंबाखूवरील कवटीचं ८५ टक्के आरक्षण कायम : सर्वोच्च न्यायलय.\nतात्काळ भिडू अभिजीत सोकाशी - March 30, 2018\nतंबाखू उत्पादनांच्या पॅकिंगवरील ८५ % चित्रस्वरुपात असणारा इशारा सर्वोच्च न्यायालयाकडून ३१ ऑगस्टपर्यन्त कायम ठेवण्याचा निर्णय नुकताच देण्यात आला आहे. एप्रिल २०१६ पासून केंद्रिय आरोग्य मंत्रालयाने...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच नाव अधिकृतरित्या बदलण्यात आलं आहे – योगी सरकार\nतात्काळ बोलभिडू कार्यकर्ते - March 29, 2018\nयोगी सरकारने काल एक महत्वपुर्ण विधेयक मंजूर केले असून या विधेयकानूसार Dr.Bhimrao Ambedkar यांच नाव बदलण्यात आलं असून आत्ता Dr. Bhimrao RAMJI Ambedkar अशा...\n‘ओपन बुक चॅलेंज’ आहे तरी काय..\nतात्काळ बोलभिडू कार्यकर्ते - March 24, 2018\n‘फेसबुक-केम्ब्रिज अॅनालिटीका’ वादाच्या पार्श्वभूमीवर फेसबुक युजर्सच्या माहितीची सुरक्षितता हा मुद्दा प्रथमच जगभरात चर्चिला जातोय. आपल्या वैयक्तिक माहितीच्या ���ुरक्षेच्या चिंतेने अनेकजणांना ग्रासलंय. जगभरात फेसबुक विरोधात...\nकोण, कधी मरणार याचा अचूक अंदाज लावणारी वेबसाईट.\nतात्काळ बोलभिडू कार्यकर्ते - March 15, 2018\nभारतात कोणी महत्वाची व्यक्ती जाणार असेल तर अंदाजे आठवडाभर Wtsapp केला जातो. जवळच्या व्यक्तींना फोन करुन “कन्फर्माय” ची बातमी कन्फर्म करण्याचा प्रयत्न केला जातो....\nस्टीफन हॉकिंग यांच्याबद्दलच्या या ७ गोष्टी तुम्हाला माहित आहेत का ..\nतात्काळ बोलभिडू कार्यकर्ते - March 14, 2018\nप्रख्यात वैज्ञानिक स्टीफन हॉकिंग यांचं वयाच्या ७६ व्या वर्षी निधन झालं. त्यांच्याविषयी फारशा माहिती नसणाऱ्या या गोष्टींवर एक नजर आवश्य टाका. विश्वास ठेवायला थोडसं...\nऐतिहासिक घटनांचं साक्षीदार – आझाद मैदान\nतात्काळ बोलभिडू कार्यकर्ते - March 12, 2018\nगांधीजींची ऐतिहासिक सभा ते किसान मोर्चा- ऐतिहासिक घटनांचं साक्षीदार... ‘आझाद मैदान’ मुंबईतल्या फोर्ट एरियामधलं ‘आझाद मैदान’. राष्ट्रीय राजकारणात जे स्थान दिल्लीतल्या जंतरमंतरचं, अगदी तितकंच महत्वाचं स्थान...\n“अखिल भारतीय किसान सभेविषयी सारंकाही”\nतात्काळ बोलभिडू कार्यकर्ते - March 11, 2018\nअखिल भारतीय किसान सभेच्या लाल बावट्याखालील शेतकऱ्यांचा ‘आक्रोश मोर्चा’ आपल्या विविध मागण्यांसाठी मुंबईत येऊन धडकलाय. या मोर्चामध्ये ३० हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांचा सहभाग असून मोर्चा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan-news/navi-mumbai/rehabilitation-of-fertilizers-in-shoulder-colony/articleshow/71996862.cms", "date_download": "2019-11-21T23:52:10Z", "digest": "sha1:ADP4HFYA7Y75ACP6WZIBFGMVBYDHB62P", "length": 15134, "nlines": 172, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "navi mumbai News: खांदा कॉलनीतील फेरीवाल्यांचे पुनर्वसन - rehabilitation of fertilizers in shoulder colony | Maharashtra Times", "raw_content": "\nआजचं राशी भविष्य: दि. २१ नोव्हेंबर २०१९\nआजचं राशी भविष्य: दि. २१ नोव्हेंबर २०१९WATCH LIVE TV\nखांदा कॉलनीतील फेरीवाल्यांचे पुनर्वसन\nसेक्टर १३ येथील राखीव भूखंडावर बाजारम टा...\nसेक्टर १३ येथील राखीव भूखंडावर बाजार\nम. टा. वृत्तसेवा, पनवेल\n२० वर्षांपासून सिडकोच्या भूखंडावर खांदा कॉलनीत शहराच्या मध्यवर्ती भागात व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना दुकाने बंद करावी लागली होती. मात्र या फेरीवाल्यांना आता दिलासा मिळाला आहे. महापालिका प्रशासनासोबत झालेल्या बैठकीत प्रशासनाने सिडकोकडून राष्ट्रीय फेरीवाला धोरणाअंतर्गत झालेल्या सर्वेक्षणानुसार पुनर्वसन केले जाईल, असे आश्वासन आयुक्त गणेश देशमुख यांनी दिले आहे.\nसिडकोच्या सेक्टर आठ येथील भूखंडावर सिडकोने महागृहप्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. सुरुवातीला केवळ बस टर्मिनलसाठी राखीव ठेवलेल्या जागेवर सिडकोने तळमजल्यावर बस टर्मिनल आणि वर गृहप्रकल्प बांधण्याचा निर्णय घेतला. पाच हजार चौरस मीटरच्या भूखंडावर अनेक वर्षांपासून मुख्य रस्त्याच्या बाजूला फेरीवाले व्यवसाय करीत होते. खांदा कॉलनी वसल्यापासून सुमारे २० वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्या १०० फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये फेरीवाले, मासळीबाजार, फळविक्रेते आदींचा समावेश आहे. सिडकोने या फेरीवाल्यांना नोटीस देऊन कारवाई केल्यामुळे व्यावसायिकांनी कुठे व्यवसाय करावा, असा प्रश्न त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना विचारला होता. चार दिवसांपूर्वी, ६ नोव्हेंबर रोजी झालेल्या कारवाईनंतर ७ नोव्हेंबरला खांदेश्वर फेरीवाला संघटना, शिवसेनेचे महानगरप्रमुख रामदास शेवाळे, स्थानिक नगरसेविका सीता पाटील यांनी आयुक्तांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांना बैठकीला बोलावण्यात आले. खांदा कॉलनीत सेक्टर १३ येथे फेरीवाल्यांसाठी राखीव भूखंड ठेवण्यात आला असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले. या भूखंडावर सथ्या लोखंडी टपऱ्या ठेवण्यात आल्याचे उपस्थितांनी लक्षात आणून दिले. हा भूखंड ताब्यात घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरात लवकर कारवाई करण्यात आलेल्या प्रत्येकाचे स्थलांतर या भूखंडावर केले जाईल, असे आश्वासन आयुक्त गणेश देशमुख यांनी या बैठकीत दिले. या बैठकीला महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक सीता पाटील उपस्थित होते. सिडकोने फेरीवाला धोरणाअंतर्गंत फेरीवाल्यांचे सर्वेक्षण केले असल्यामुळे त्यांचे पुनर्वसन करणे सोपे जाणार आहे. काही दिवसांपूर्वी राखीव भूखंडाची सिडकोचे अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांनी पाहणीदेखील केली होती.\nसिडकोने भूखंड राखीव ठेवले, मात्र व्यावसायिकांना वाटप केले नाहीत. व्यावसायिकांना बेकायदा ठरविण्यापूर्वी बाजारासाठी राखीव ठेवलेले भूखंड सिडकोने मोकळे का ठेवले आता सिडकोने केलेले अर्धवट काम महापालिका पूर्ण करणार असून बाजार विकसित करून कारवाई केलेल्या व्यावसायिकांना दिले जातील, असे आश्वासन महा��ालिकेकडून मिळाले आहे.\nनवी मुंबई:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nवडिलांनी बाईक न दिल्याने विद्यार्थ्याने शाळेत जाऊन स्वतःला पेटवले\nरायगड: माणगावात कंपनीत स्फोट; १८ कामगार जखमी\nइंटरसिटी आजपासून कर्जतला थांबणार\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\n'असा' झाला गायिका गीता माळी यांच्या कारला अपघ...\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nताजमहालवर ड्रोन उडवले; रशियन पर्यटकांना अटक\nआजचं राशी भविष्य: दि. २१ नोव्हेंबर २०१९\n'महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन'चे 'न्यूजरुम बुलेटीन'\nशिवसेनेचे १७ आमदार नाराज, एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर\nगोव्यात चित्रपट महोत्सवाची धूम, आकर्षक कलाकृतींनी परिसर सजला\n'एलटीटीईच्या खात्म्यानंतर गांधी कुटुंबाची एसपीजी सुरक्षा काढ\n'महिला या प्रेरणेचा स्रोत'\nहंसच्या सुटकेमुळे टळला अनर्थ\nबनावट नंबरप्लेट लावणाऱ्या टेम्पोचालकावर गुन्हा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nखांदा कॉलनीतील फेरीवाल्यांचे पुनर्वसन...\nपोहायला गेलेल्या युवकाचा मत्यू...\nहत्या करून पळालेल्या प्रेमींचा आत्महत्येचा प्रयत्न...\nबेकायदा मोबाइल टॉवरना दणका...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95_%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%A5%E0%A5%80", "date_download": "2019-11-21T23:53:23Z", "digest": "sha1:7LUME5RQ4TECCXLGJ7TTS7KKK6Q3A6LU", "length": 5406, "nlines": 138, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अधिवृक्क ग्रंथी - विकिपीडिया", "raw_content": "\nअधिवृक्क ग्रंथी ही एक अंतस्त्रावी ग्रंथी आहे.ही मानवी शरीराच्या दोन्ही मूत्रपिंडाच्या वरच्या भागात असते.ती ॲड्रेनलिन,अल्डोस्ट्रिरोन व कार्टीसोल इत्यादी संप्रेरके उत्पादित करते.ही सहसा तीन क्षेत्रांमध्ये विभागली असते.ती उत्पन्न करीत असलेल्या संप्ररकांना स्टिरॉइड हार्मोन्स असे म्हणतात.\nयाचे कार्यात गडबड झाल्यास अंत:स्त्रावी तंत्रा��ध्ये मोठी उलाढाल होते व शरीराच्या सामान्य कार्यात विघ्न उत्पन्न होते.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ ऑगस्ट २०१९ रोजी २२:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A8%E0%A5%A8%E0%A5%A9", "date_download": "2019-11-22T00:23:04Z", "digest": "sha1:AUGGBPQTZZCALAOC7TEZ6FO22GPYEW2N", "length": 4600, "nlines": 156, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १२२३ - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १२२३ मधील मृत्यू‎ (१ प)\n► इ.स. १२२३ मधील जन्म‎ (रिकामे)\n\"इ.स. १२२३\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे १२२० चे दशक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ जून २०१३ रोजी ०५:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/mumbai/man-suicide-attempt-at-mantralaya-mumbai-20323.html", "date_download": "2019-11-21T23:32:33Z", "digest": "sha1:G3OBTUQY6HTE77JJWPRKHNJGVGJQMOFW", "length": 11706, "nlines": 127, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "TV9 Marathi: मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न, जाळीत अडकल्याने प्राण वाचले", "raw_content": "\nरात्री उशिरा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये 1 तास 10 मिनिटे बैठक, सत्तास्थापनेचा फॉर्म्युला निश्चित\n#Me Too : इंडियन आयडॉल शोमधून अनू मलिक यांची पुन्हा हकालपट्टी\nशरद पवारांच्या नेतृत्वातील सरकार पाच वर्षे टिकेल : रोहित पवार\nमंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न, जाळीत अडकल्याने प्राण वाचले\nमुंबई: मंत्रालयात पुन्हा एकदा आत्महत्येचा प्रयत्न करण्यात आला. प्रजासत्ताक भारत या पक्षाच्या कार्यकर्त्य���ने मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेरुन सहाव्या मजल्यावरुन खाली उडी मारली. मात्र मंत्रालय इमारत परिसरात सुरक्षेसाठी जाळी बसवण्यात आल्याने, हा कार्यकर्ता त्या जाळीत अडकला. त्यामुळे त्याचे प्राण वाचले. लक्ष्मण अण्णासाहेब चव्हाण असं या 41 वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. तो पुण्यातील कोथरूडचा रहिवासी असल्याचं समजतं. लक्ष्मण चव्हाण …\nमुंबई: मंत्रालयात पुन्हा एकदा आत्महत्येचा प्रयत्न करण्यात आला. प्रजासत्ताक भारत या पक्षाच्या कार्यकर्त्याने मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेरुन सहाव्या मजल्यावरुन खाली उडी मारली. मात्र मंत्रालय इमारत परिसरात सुरक्षेसाठी जाळी बसवण्यात आल्याने, हा कार्यकर्ता त्या जाळीत अडकला. त्यामुळे त्याचे प्राण वाचले. लक्ष्मण अण्णासाहेब चव्हाण असं या 41 वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. तो पुण्यातील कोथरूडचा रहिवासी असल्याचं समजतं.\nलक्ष्मण चव्हाण हे आपल्या मागण्या घेऊन आले होते. शेतकरी आत्महत्या, कुपोषण, बालमृत्यू जोपर्यंत थांबत नाही, तोपर्यंत मुख्यमंत्र्यांनी, मंत्री, आमदारांनी शासकीय निवासस्थाने, त्याचबरोबर व्हीव्हीआयपी, शासकीय लाभांचा त्याग करावा. महाराष्ट्रावर साडेचार लाख कोटींचे कर्ज आहे, त्यामुळे आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री यांना मानधन देऊ नये अशा मागण्या लक्ष्मण चव्हाण यांनी केल्या.\nआपल्या मागण्यांची विविध पत्रकं लक्ष्मण चव्हाण यांनी वरच्या मजल्यावरुन खाली भिरकावली. त्यानंतर त्यांनी स्वत: खाली उडी मारुन जीव देण्याचा प्रयत्न केला. मात्र ते सुरक्षेला लावलेल्या जाळीत अडकले.\n#मुंबई – मंत्रालयात पुन्हा एकदा आत्महत्येचा प्रयत्न, मंत्रालयात लावलेल्या जाळीवर उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न @ChattePatil pic.twitter.com/RFvsUQ0Q3q\nउद्धव ठाकरेंचं ठाण्यात जंगी स्वागत, ठाणे महापालिकेत सेनेचा बिनविरोध महापौर\nLIVE : सत्तास्थापनेचा दावा शनिवारी संजय राऊत यांचे संकेत\n‘उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनायचं आहे हे आधी माहीत असतं तर…\nवडेट्टीवारांच्या वक्तव्याने नवी चर्चा, दुसऱ्या टर्ममध्ये राष्ट्रवादीला मुख्यमंत्रिपद मिळण्याची चिन्हं\nउद्धव ठाकरेंविरोधात पोलिसात तक्रार, फसवणूक केल्याचा आरोप, औरंगाबादेतील दोन नेत्यांचीही…\nसाडे पाच तासांच्या चर्चेनंतर काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक संपली\nमाथेफिरुचा 7 जणांवर कोयत्याने हल्ला, मानेवर, डोक्यात वार, जखमींमध्ये 5…\nपवार-मोदी 45 मिनिटे भेट, शरद पवारांनी मोदींना दिलेलं पत्र जसंच्या…\nरात्री उशिरा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये 1 तास 10 मिनिटे बैठक, सत्तास्थापनेचा फॉर्म्युला निश्चित\n#Me Too : इंडियन आयडॉल शोमधून अनू मलिक यांची पुन्हा हकालपट्टी\nशरद पवारांच्या नेतृत्वातील सरकार पाच वर्षे टिकेल : रोहित पवार\n“शिवसेना ठरवेल तेच होईल, सत्तेचा जोकर शिवसेनेच्या हातात”\n ‘रंगबाज फिरसे,’ चा ट्रेलर लाँच\nरात्री उशिरा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये 1 तास 10 मिनिटे बैठक, सत्तास्थापनेचा फॉर्म्युला निश्चित\n#Me Too : इंडियन आयडॉल शोमधून अनू मलिक यांची पुन्हा हकालपट्टी\nशरद पवारांच्या नेतृत्वातील सरकार पाच वर्षे टिकेल : रोहित पवार\n“शिवसेना ठरवेल तेच होईल, सत्तेचा जोकर शिवसेनेच्या हातात”\nबैलाला ठार मारण्यासाठी वापरलेला जेसीबी जप्त, आता आरोपींचा शोध सुरु\nजेसीबीने बैलाची हत्या करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल, क्रूरतेचं कारण समोर\nदिवेघाटात वारकऱ्यांच्या दिंडीत जेसीबी घुसला, संत नामदेवांच्या वंशजासह दोघांचा मृत्यू\nजगताप-लांडगे टेन्शनमध्ये, शेवटच्या 10 मिनिटात पिंपरीत भाजपचा महापौरपदाचा अर्ज\nपुणे महापौर निवडणुकीत ट्विस्ट, महासेनाआघाडी रिंगणात, भाजपचाही उमेदवार जाहीर\nआमचं उद्दिष्ट सरकार आणणं किंवा कुठल्या व्यक्तीला मुख्यमंत्री करणं नाही : नितीन गडकरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://blog.khapre.org/2008/10/blog-post_12.aspx", "date_download": "2019-11-21T23:36:59Z", "digest": "sha1:V6ZR4GKH3FFJKB6GDKVNN7RVF3F3TGS3", "length": 11545, "nlines": 128, "source_domain": "blog.khapre.org", "title": "कासवाची माया | मी मराठी माणूस", "raw_content": "\nकाल एका मंदिरात जाण्याचा प्रसंग आला. मंदिर फारच प्रसन्न होते. भारतात हिंदूंच्या मंदिरात त्या देवतेच्या समोरील बाजूस त्या देवतेच्या परम भक्ताची अथवा वाहनाची मूर्ती असते. उदा. रामा समोर हनुमान, विष्णुसमोर गरूड, देवी समोर सिंह, महादेवासमोर नंदी वगैरे.\nअषीच चर्चा चालली असता, असे जाणवले की या व्यतिरिक्त देवळाच्या गाभार्‍यात पितळेचे अथवा संगमरवरी दगडाचे कासव असते. प्रश्न पडला की कासवाचे प्रयोजन काय ते काही कुठल्या देवाचे वाहन नाही. शिवाय सर्व प्रकारच्या देवळांतून कासव असतेच.\nकोणी म्हणाले, अमृतमंथनासाठी कासवाने टेकूचे काम केले म्हणून त्याला इथे स्थान दिले गेले. कोणी म्��णाले, तो अत्यंत गरीब प्राणी आहे म्हणून. अजिबात काही पटेना. मग काही अर्थ लावता येईना. कारण जे कारण देले जाईल ते पटले पाहिजे ना मग एकाच्या डोक्यात आले, तिथे एक आजोबा बसले होते त्यांना विचारू यात. त्यांनी सांगितले -\nसर्व प्राणी आपल्या पिल्लांची काळजी घेतात, ती लहान असतात तेव्हा त्यांना हालचाल करता येत नाही. शिवाय त्यांना प्रेमाने वाढवावे लागते. संकटकाळी पिल्लांना सुरक्षित स्थळी हलवावे लागते. त्यांना माया द्यावी लागते. माणूस काय करतो, बाळाला जवळा घेतो. कोंबडी पिलांना पंखाखाली घेते. बाळ बिलगून बसते आणि प्रेमाने वाढते. कासवाच्या बाबतीत मात्र तसे काहीही घडत नाही, कासव पिल्लांना कशी माया देते माहित आहे, ते पिल्लांकडे फक्त पाहते, आणि पिल्लांची मायेने वाढ होते. कासवाला पिल्लांना जवळ घ्यावे लागत नाही. म्हणून जे कासव देवळाच्या गाभार्‍यात असते. त्याला तुम्ही हात नाही लावला तरी, ते तुमच्याकडे पाहिल्यावर, देवाची माया तुम्हाला मिळते. बघा त्याच्या नजरेत एवढी शक्ती आहे.\nखरोखर देवाची कमाल आहे, काय त्याने जग बनवलंय. मांजर पिलांच गळा दातात पकडून उचलते, पण पिलांना दात लागत नाही. मगर तोंडात पिले भरते, आणि हलवते, पण पिले गुदमरत नाहीत. अजब आहे.\nपाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...\nनुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , \"चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी\"...\nआत्माची तीन रूपे मानली गेली आहेत जीवात्मा, प्रेतात्मा आणि सुक्षात्मा. जो शरीरात वास करतो त्याला जीवात्मा असे म्हणतात जेव्हा या जीवात्मा चा ...\nमानवाच्या मूलभूत गरजा काय तर अन्न, वस्त्र, आणि निवारा. निवार्‍यासाठी माणूस घर बांधु लागला. त्या घराने त्याला सुख, शांती, समाधान मिळते. दिवस ...\nखूप दिवस झाले, मी ब्लॉग लिहीला नाही, पण आता भारतातील घटना पाहून वाटू लागले कांहीतरी लिहावे. आता २०१४ साली लोकसभा निवडणूका आल्यात तेव्हा सर...\nविश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...\nआज १४ जानेवारी, मकर संक्रांत, आज संक्रमणाचा दिवस. भारतात आता खर्‍या अर्थाने राजकीय संक्रमण सुरू झालेले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत आम आद...\nहिंदू पुराणात, महाभारतात पांडवांनी हस्तिनापुरी अश्वमेध यज्ञ केला. त्या वेळी सर्वांना मिष्टान्नाचे भोजन देण्यात आले. त्या समयी श्रीकृष्णाने ध...\nआपल्याला जर सुखी आणि आनंदी जीवन जगायचे असेल तर सकारात्मक विचार करा. याचे फायदे अनेक आहेत. या सृष्टीत दोन प्रकारच्या उर्जा सतत निर्माण होत अस...\nमी मराठी अनमोल विचार भारत TV\nमुर्ख सरकार, विवाहबाह्य संबंध आणि पुरुषांवर अन्याय...\nपाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...\nनुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , \"चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी\"...\nविश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...\nआज १४ जानेवारी, मकर संक्रांत, आज संक्रमणाचा दिवस. भारतात आता खर्‍या अर्थाने राजकीय संक्रमण सुरू झालेले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत आम आद...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://blog.khapre.org/2009/02/blog-post_03.aspx", "date_download": "2019-11-21T23:28:54Z", "digest": "sha1:QTR645PAKCJFMFKB6TELY6MSTUKHMZZP", "length": 10679, "nlines": 132, "source_domain": "blog.khapre.org", "title": "सारेगामा इंडिया | मी मराठी माणूस", "raw_content": "\n’सारेगामा इंडिया’ कंपनीतर्फे स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांच्या आवाजातील दुर्मिळ गायनाच्या सी.डी. प्रकाशीत करून कंपनी आम्हां गानरसिकांना धन्य केले आहे. पंडितजींना जेव्हा भारतरत्न पुरस्कार मिळाला, तेव्हाच खर्‍या अर्थाने भारतीय संगीताचा गौरव झाला. आणि आता ’सारेगाम”ने यावर कळस चढविला. नव्याने उभारी धरणार्‍या स्वरसाधकांना हे पडितजींचे गायन म्हणजे, आकाशातील अढळ धृवतार्‍याप्रमाणे मार्ग दाखवत राहील.\nपंडितजींच्या, त्यांच्या वयाच्या २४ व्या वर्षी गायलेल्या बंदिशी ऐकायला मिळाव्यात, हे खरोखरच आमचे भाग्य. पुण्याच्या सवाई गंधर्व महोत्सवात शेवटच्या दिवशी जेव्हा पंडितजींच्या गायनाने सांगत होत असे, तेव्हा ज्यांनी हा अनुभव घेतला त्यांचे भाग्यच काही थोर.\nपंडितजींनी जवळजवळ सर्व रागांमध्ये गायन केले आहे.\nआठवते, पुण्यात भिकारदास मारूतीसमोर ’आनंद निकेतन’ नावाचे ( अजूनही त्या दुकानावर पाटी आहे )दुकान होते, तेथे दुर्मिळ रेकॉर्ड, ७८ आरपीएम च्या मिळायच्या, त्या गृहस्थाकडॆ अनमोल संग्रह होता. गोहरजान, रसूलनबाई, निर्मलादेवी किती नावं सांगावीत. त्याकाळात टेप, सी.डी. नव्हत्या, फक्त ग्रामोफोनच. पण त्याचाही थाट काय सांगावा. त्याचा भोंगा असा चकचकीत पितळेचा पिवळा पॉलीश केलेला, अगदी थाटात तो घरात मिरवत असे.\nअसो, पुन्हा एकदा ’ सारेगामा इंडिया ’चे आभार. अशाच प्रकारच्या सी.डी. त्यांनी अजूनही प्रकाशीत कराव्यात, आणि आम्हां रसिकांना तृप्त करावे.\nपाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...\nनुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , \"चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी\"...\nआत्माची तीन रूपे मानली गेली आहेत जीवात्मा, प्रेतात्मा आणि सुक्षात्मा. जो शरीरात वास करतो त्याला जीवात्मा असे म्हणतात जेव्हा या जीवात्मा चा ...\nमानवाच्या मूलभूत गरजा काय तर अन्न, वस्त्र, आणि निवारा. निवार्‍यासाठी माणूस घर बांधु लागला. त्या घराने त्याला सुख, शांती, समाधान मिळते. दिवस ...\nखूप दिवस झाले, मी ब्लॉग लिहीला नाही, पण आता भारतातील घटना पाहून वाटू लागले कांहीतरी लिहावे. आता २०१४ साली लोकसभा निवडणूका आल्यात तेव्हा सर...\nविश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...\nआज १४ जानेवारी, मकर संक्रांत, आज संक्रमणाचा दिवस. भारतात आता खर्‍या अर्थाने राजकीय संक्रमण सुरू झालेले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत आम आद...\nहिंदू पुराणात, महाभारतात पांडवांनी हस्तिनापुरी अश्वमेध यज्ञ केला. त्या वेळी सर्वांना मिष्टान्नाचे भोजन देण्यात आले. त्या समयी श्रीकृष्णाने ध...\nआपल्याला जर सुखी आणि आनंदी जीवन जगायचे असेल तर सकारात्मक विचार करा. याचे फायदे अनेक आहेत. या सृष्टीत दोन प्रकारच्या उर्जा सतत निर्माण होत अस...\nमी मराठी अनमोल विचार भारत TV\nपाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...\nनुकतेच एका लग्नाला ग��लो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , \"चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी\"...\nविश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...\nआज १४ जानेवारी, मकर संक्रांत, आज संक्रमणाचा दिवस. भारतात आता खर्‍या अर्थाने राजकीय संक्रमण सुरू झालेले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत आम आद...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC_%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%87", "date_download": "2019-11-22T00:48:06Z", "digest": "sha1:6BFHK3QD45XQQXGTAZTC2EFLC3WGZXXS", "length": 3896, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रामचंद्र गोपाळ तोरणे - विकिपीडिया", "raw_content": "\n(दादासाहेब तोरणे या पानावरून पुनर्निर्देशित)\n२५ मे १९१२ रोजीच्या टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्रामधील घोषणा : भारताचे पहिले चलचित्र असणार्या पुंडलिक चित्रपटाची जाहिरात\nरामचंद्र गोपाळ तोरणे ऊर्फ दादासाहेब तोरणे (एप्रिल १३, १८९० - जानेवारी १९, १९६०) हे मराठी, भारतीय चित्रपट निर्माते होते. त्यांना मराठी चित्रपटाचे आद्य प्रवर्तक मानले जाते.\nइ.स. १८९० मधील जन्म\nइ.स. १९६० मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ जानेवारी २०१७ रोजी १३:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A4%AB%E0%A5%80%E0%A4%95_%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AB", "date_download": "2019-11-21T23:58:47Z", "digest": "sha1:Q4EFC3ZTGXHDIYJR4PLI7OQZ2RO5VLUQ", "length": 4573, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "शफीक शरीफ - विकिपीडिया", "raw_content": "\nह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला ���ेथे मिळेल.\nशफीक शरीफ (१० मार्च, १९९०:मलेशिया - हयात) मलेशियाच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी करतो.\nशफीक २०१७ दक्षिण आशियाई खेळात मलेशिया संघाला सुवर्णपदक मिळालेल्या संघात सामील होता.\nएक ही संदर्भ नसलेले लेख\nइ.स. १९९० मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ जानेवारी २०१९ रोजी १७:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A4%BE?page=1", "date_download": "2019-11-21T23:31:18Z", "digest": "sha1:PXUKIKXP54AQB2P44FRCM6TLMY4ZSF4U", "length": 3171, "nlines": 96, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मेनू", "raw_content": "\nमनसे समर्थकांचं अमृता फडणवीस यांना प्रत्युत्तर\nराज ठाकरे म्हणजे मनोरंजन…मनोरंजन…मनोरंजन- अमृता फडणवीस\nअजय फणसेकरांचा आणखी एक नवा प्रयोग\nटाईम्सच्या व्यासपीठावर फडकला मराठीचा झेंडा\nअमृता मागणार का तिची माफी\nअमृता खानविलकरचा 'मलंग' अंदाज पाहिला का\nविवाहबंधनात अडकणार अक्षय आणि अमृता\n‘आईच्यान रं…’ म्हणत एकत्र आले अंकुश-अमृता\nपदार्पणातच अमृतानं स्वप्नीलसोबत जमवली जोडी\nरंगभूमीवर अवतरलं 'अजिंक्य योद्धा'\nरणवीर-आलियाच्या 'गली बॉय'चा ट्रेलर प्रदर्शित\n… आणि अमृता गहिवरली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-flood-conditon-remain-same-and-kolhapur-steady-falling-maharashtra-23131", "date_download": "2019-11-21T23:27:04Z", "digest": "sha1:6BY64P7YA72QH3GYK2PEZBLFBGCHLOMX", "length": 20531, "nlines": 161, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, flood conditon remain same and in Kolhapur steady falling, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगडचिरोलीत पूरस्थिती कायम; कोल्हापुरात संथ गतीने घट\nगडचिरोलीत पूरस्थिती कायम; कोल्हापुरात संथ गतीने घट\nगुरुवार, 12 सप्टेंबर 2019\nनागपूर/कोल्हापूर ः मध्य प्रदेशात पावसाचा जोर कायम असल्यामुळे पूर्व विदर्भातील गडचिरोली, भंडारा जि���्ह्यांत पूर परिस्थिती तिसऱ्या दिवशीदेखील कायम होती. गोंदिया जिल्ह्यात मंगळवारी पूर ओसरला. मात्र १२०० हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. तर, कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस थांबल्याने नद्यांचे पाणी संथ गतीने ओसरण्यास सुरवात झाली आहे. पाणी ओसरण्याची गती संथ असली तरी, पुढील कालावधीत पाणी जलद ओसरेल, असा अंदाज जलसंपदा विभागाने व्यक्त केला.\nनागपूर/कोल्हापूर ः मध्य प्रदेशात पावसाचा जोर कायम असल्यामुळे पूर्व विदर्भातील गडचिरोली, भंडारा जिल्ह्यांत पूर परिस्थिती तिसऱ्या दिवशीदेखील कायम होती. गोंदिया जिल्ह्यात मंगळवारी पूर ओसरला. मात्र १२०० हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. तर, कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस थांबल्याने नद्यांचे पाणी संथ गतीने ओसरण्यास सुरवात झाली आहे. पाणी ओसरण्याची गती संथ असली तरी, पुढील कालावधीत पाणी जलद ओसरेल, असा अंदाज जलसंपदा विभागाने व्यक्त केला.\nभंडारा जिल्ह्यात नद्यांच्या पाण्याची पातळी कमी झाल्याने जिल्ह्यात सर्वदूर रस्ते वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत. परंतु मध्य प्रदेशात पावसाची संततधार सुरू असल्याने जिल्हाधिकारी डॉ. नरेश गिते यांनी सर्वच विभागांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहे. जिल्ह्यात पूर परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर हाय अलर्ट जारी करण्यात आला असून बोट व इतर आधुनिक साहित्य सज्ज ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.\nगडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्‍याचा संपर्क तिसऱ्या दिवशीदेखील जिल्हा मुख्यालयापासून तुटलेला होता. जिल्ह्यातील नद्या तिसऱ्या दिवशीदेखील ओव्हरफ्लो वाहत होत्या. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून सर्वच रस्ते वाहतुकीसाठी बंद आहेत. त्याचा फटका येथील सामान्य नागरिकांना बसत आहे.\nबुधवारी (ता. ११) सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावड्यात सर्वाधिक ५१ मि. मी. पाऊस झाला. कोयनेतून २०५३२ क्युसेकने विसर्ग सुरू आहे. तर अलमट्टीमधून ७१७४१ पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दुपारी दोन वाजता राजाराम बंधारा येथील पंचगंगेची पातळी ४० फुटावरून ३८.११ फूट इंचापर्यंत खाली आली. जिल्ह्यातील बंधारेही हळूहळू मोकळे होत असून दुपारपर्यंत ३४ बंधारे पाण्याखाली होते. राधानगरी धरणाचे सर्व दरवाजे बंद झाल्याने भोगावती नदीत होणारा विसर्ग थांबला आहे.\nबुधवारी दिवसभरही या भागात फारसा पाऊस नसल्याने नद्यांच्या पाण्याची वाढ थांबली असल्याचे राधानगरी धरणाच्या सूत्रांनी सांगितले. कोयना धरणाचा विसर्ग वीस हजारावर आणण्यात आला आहे. पाऊस पूर्ण थांबला असला तरी पावसाव्यतिरिक्त इतर स्रोतातून काही प्रमाणात पाणी धरणात येत असल्याने लेव्हल ठेवण्यासाठी पुढील दोन दिवस तरी कोयनेतून विसर्ग संपूर्ण बंद करण्यात येणार नसल्याचे पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी सांगितले.\nकोयनेच्या विसर्गात कपात केल्याने त्याचा सकारात्मक परिणाम कृष्णेची पाणी पातळी कमी होण्यावर होत आहे. संथगतीने कृष्णेची पातळी कमी होत आहे. यामुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्याच्या कृष्णा काठावरील गावांना दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्रातून जाणारे पाणी कमी झाल्याने आलमट्टी धरणानेही विसर्गात घट केली. धरणक्षेत्राबराबर कोल्हापूर जिल्ह्यात बहुतांशी ठिकाणी ढगाळ हवामान व सुर्यप्रकाश असे वातावरण राहिले. यामुळे पुराचे पाणी पुढील दोन दिवसात जलद गतीने कमी होइल असा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे.\nगोंदिया जिल्ह्यात १२०० हे. नुकसान\nगोंदिया आणि तिरोडा तालुक्‍यात नद्यांना पूर आल्याने त्यालगत असलेल्या शेतांमध्ये पाणी शिरले. पुरामुळे दोन्ही तालुक्‍यांत सुमारे ११ गावांमधील १२०० हेक्‍टर पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. गोंदिया जिल्ह्यात सध्या पूर ओसरला असून सर्वच रस्ते वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत.\nराज्यातील प्रमुख धरणांतून होणारा विसर्ग\nगोसी खुर्द १० हजार ०७४\nकोयना २० हजार ५३२\nमुळशी ५ हजार १३०\nवीर १३ हजार ९६१\nभाटघर ४ हजार १००\nवारणा ४ हजार ५५१\nदारणा १० हजार ३८४\nनागपूर कोल्हापूर मध्य प्रदेश विदर्भ पाऊस जलसंपदा विभाग नरेश गिते सकाळ नगर धरण कोयना धरण सांगली महाराष्ट्र हवामान प्रशासन\nलोक-जैविपा - भर दुष्काळात उभारलेली हिरवाई\nशेतकऱ्यांचा पुढाकार अनुभवल्यावर वन विभागाच्या सहभागाने वन जमिनीच्या काही भागांवर “नैसर्गि\nईशान्यकडील राज्ये का नाकारतात महाराष्ट्राची साखर...\nकोल्हापूर : वाहतूक खर्चामुळे महाग पडत असल्याने राज्यातील साखरेला ईशान्य भागातून मागणी कमी\nजमिनीच्या सुपीकतेतील गांडुळांचे योगदान\nजगभरामध्ये हजारो जातीची गांडुळे अस्तित्वात असून, जमिनीच्या जडणघडणीमध्ये सातत्याने कार्यरत\nजळगाव जिल्ह्यात 'येथे' सुरु झाली हमीभावाने कापूस...\nजळगाव ः खानदेशात भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) कापूस खरेदीला सुरवात केली असून, जळगाव ज\nनगर : नुकसान भरपाईसाठी एकशे पस्तीस कोटींचा निधी\nनगर : जिल्ह्यात ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसामुळे शेतीपिका\nजमिनीच्या सुपीकतेतील गांडुळांचे योगदानजगभरामध्ये हजारो जातीची गांडुळे अस्तित्वात असून,...\nईशान्यकडील राज्ये का नाकारतात...कोल्हापूर : वाहतूक खर्चामुळे महाग पडत असल्याने...\nजळगाव जिल्ह्यात 'येथे' सुरु झाली...जळगाव ः खानदेशात भारतीय कापूस महामंडळाने (...\nकेंद्रीय पथक आज करणार पीकहानीची पाहणीपुणे ः मॉन्सूनोत्तर पावसामुळे राज्यात शेतीच्या...\n‘दाणेदार’ खताच्या मागे ‘मालदार’ हालचालीपुणे : राज्यात १९७० ते २००० या तीन दशकांमध्ये...\nयोजना, निधीची कमी नाही, मग शेतीचे प्रश्...औरंगाबाद : योजना, निधी, यंत्रणा, सुविधा,...\n चक्क दाताखाली दाणे ठेवत...उमरखेड, यवतमाळ : मॉन्सूनोत्तर पावसाच्या...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात गारठा कमीपुणे: विदर्भ, मराठवाड्यात तापमान कमी झाल्याने...\nशेतकऱ्यांचे ३० कोटी परत करा; पुण्यात...पुणे: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील डाळिंब...\nफूलशेती देऊ शकते का उत्पन्नाचा हमखास...अकोला जिल्ह्यातील कंझरा येथील अमृतराव दलपतराव...\nपुदिना उत्पादनात रवी करंजकरांची मास्टरी...मुंबईत पुदिन्यात ‘गुडवील’ मिळविलेले करंजकर नाशिक...\nअचूक आकडेवारीचा काळ आठव्या आंतरराष्ट्रीय कृषी सांख्यिकी परिषदेत...\nउद्यापासून हंगाम सुरु, पण ऊसतोड बंदच मुंबई / पुणे ः राज्यातील यंदाचा ऊस गाळप...\nविदर्भ, मराठवाड्यात गारठा वाढलापुणे : किमान तापमानात घट होत असल्याने...\nखतमाफियांमुळे शेतकऱ्यांची मोठी लूटपुणे : बोगस मिश्रखतांचे उत्पादन व विक्री करणाऱ्या...\nभरताच्या वांग्यासह दादर ज्वारीसाठी...खानदेशकन्या तथा आपल्या कवितेतून शेतीचे...\nबॅंक एकत्रीकरण एक अनावश्‍यक पाऊलभारताने १९९० मध्ये नवीन आर्थिक धोरण स्वीकारले....\nरा ज्यात या वर्षी जोरदार पाऊस झाला. अनेक भागांत...\nसाखर उद्योगाने मूल्यपदार्थांकडे वळणे...पुणे: देशाच्या ग्रामीण अर्थकारणात मोलाचा वाटा...\nदेशात कापूस उत्पादन घटणारजळगाव ः देशात सर्वाधिक कापूस उत्पादित करणाऱ्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/vivek-oberoy-again-contraversial-tweet/", "date_download": "2019-11-22T00:22:32Z", "digest": "sha1:RF4G4BBYRVZR662ASR54RMPSG3F557DB", "length": 9205, "nlines": 99, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "टीम इंडियाच्या पराभवानंतर विवेक ओबेरॉयचं ट्विट; चाहते संतापले", "raw_content": "\nफडणवीसांनी सरकार स्थापनेसाठी राज्यपालांना 2014 ला संख्याबळाची आकडेवारीच दिली नव्हती\nमुख्यमंत्रिपदाबाबत काहीही ठरलेलं नाही- पृथ्वीराज चव्हाण\nमहाविकासआघाडी सरकारमध्ये या नेत्यांना ‘लाल दिवा’ मिळण्याची शक्यता\nराष्ट्रवादीला अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद मिळणार\nकाँग्रेसकडून उपमुख्यमंत्रिपदासाठी ‘या’ नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब\n“उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनायचं आहे हे माहीत असतं तर भाजपने पाठिंबा दिला असता”\nप्रज्ञा ठाकूर यांना संरक्षण मंत्रालयाच्या समितीत मोठी जबाबदारी\nराष्ट्रवादीला अडिच वर्षे मुख्यमंत्रिपद देणार का\nशिवसेनेसोबत गेल्यास काँग्रेस महाराष्ट्रात ‘दफन’ होईल; काँग्रेसच्या नेत्याचं भाकित\n‘महाशिवआघाडी’ नावावर काँग्रेस-राष्ट्रवादीचा आक्षेप; सुचवलं ‘हे’ नाव\nThodkyaat - थोडक्यात - बातमी जशी आहे तशी\nटीम इंडियाच्या पराभवानंतर विवेक ओबेरॉयचं ट्विट; चाहते संतापले\nटीम इंडियाच्या पराभवानंतर विवेक ओबेरॉयचं ट्विट; चाहते संतापले\nमुंबई | अभिनेता विवेक ओबेरॉय त्याच्या वादग्रस्त ट्विटमुळे सतत चर्चेत असतो. विवेकने पुन्हा एकदा ट्विट करत वाद ओढवून घेतला आहे.\nसेमीफायनलमध्ये झालेल्या पराभवावरून एक गमतीदार व्हीडिओ शेअर करत टीम इंडियाला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र विवेकच्या या ट्विटमुळे भारतीय क्रिकेट चाहते चांगलेच संतापले.\nटीम इंडियाच्या पराभवानंतर सर्व भारतीय हळहळले. मात्र विवेकने टीम इंडियासह चाहत्यांची खिल्ली उडवणारा व्हीडिओ शेअर केला आहे.\nदरम्यान, विवेकला उत्तर देत चाहत्यांनी त्याला चांगलंच ट्रोल कर करण्यास सुरूवात केली आहे.\nफडणवीसांनी सरकार स्थापनेसाठी राज्यपालांना 2014 ला…\nमुख्यमंत्रिपदाबाबत काहीही ठरलेलं नाही- पृथ्वीराज चव्हाण\nअर�� इसको कोई काम दे दो यार… ऐसे ही परेशान रहेगा ये\n-अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूवरून आयपीएस अधिकाऱ्याचा मोठा दावा\n-मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार\n-डावी आणि उजवी विचारसरणी यापुढे अस्तित्वात राहणार नाही- आदित्य ठाकरे\n-अभिनेत्री सोनाक्षी सिन्हावर फसवणुकीचा गुन्हा दाखल; चौकशीसाठी पोलीस घरी\n-आघाडीसोबत जाण्याबाबत प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य\nअभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूवरून आयपीएस अधिकाऱ्याचा मोठा दावा\nभाजप पैशांच्या बळावर सरकार पाडतं- राहुल गांधी\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\nसत्तेचं काय होईल माहित नाही… पण सत्तेचा जोकर शिवसेनेच्याच हातात- गुलाबराव पाटील\nहिंदुत्वाला मत दिलं अन् ते वाया गेलं; उद्धव ठाकरेंविरोधात तक्रार दाखल\nशरद पवारांच्या नेतृत्वातील सरकार 5 वर्ष टिकेल; रोहित पवारांना विश्वास\nविंडिजविरुद्धच्या मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा, पाहा कुणाला मिळाली संधी\nओवैसींपाठोपाठ एनआरसीच्या मुद्द्यावरून देवेगौडांचं मोदी सरकार टीकास्त्र; म्हणाले…\nफडणवीसांनी सरकार स्थापनेसाठी राज्यपालांना 2014 ला संख्याबळाची आकडेवारीच दिली नव्हती\nअण्णा उठा उठा सत्ता गेली, आंदोलनाची वेळ आली; जितेंद्र आव्हाडांचा निशाणा\nखोदा पहाड, निकला चूहा; असदुद्दीन ओवैसींचा मोदी सरकारवर निशाणा\nत्या वादग्रस्त वक्तव्यावर बाबा रामदेव यांचा खुलासा; म्हणतात, ‘आंबेडकरांचे विचार तर देशाला फायद्याचे’\nजयपूर नको आम्हाला गोव्याला न्या; शिवसेनेच्या आमदारांची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://nirman.mkcl.org/media/news-coverage", "date_download": "2019-11-22T00:30:34Z", "digest": "sha1:SBB5FATQQEC3DBLAXN3VFJV477GKI5A5", "length": 3869, "nlines": 105, "source_domain": "nirman.mkcl.org", "title": "News Coverage | NIRMAN", "raw_content": "\nनजर आणि नजरिया दोन्ही बदलतात तेव्हा\nग्रामीण भागातील सेवेचं काय \nतारुण्याचे आत्मभान - मुलाखत डॉ. अभय बंगांची\nसकाळ दिवाळी विशेषांक २०१५\nआयुष्यात सेटल होणे म्हणजे काय\nयुवकांसाठी 'कर के तो देखो'...\nइथे घडतात सामाजिक कार्यकर्त्यांच्या पिढ्या\nयोगेंद्र यादव यांच्याशी संवाद\nशेखर सिंग, जिल्हाधिकारी गडचिरोली\nनीलिमा मिश्रा यांच्याशी संवाद\n'निर्माण'च्या अनुभवांनी दिली वैचारिक प्रगल्भता\nदुष्काळ निवारणार्थ एकवटले निर्माणी\n'निर्माण'तर्फे रोजगार हमी जनजागरण\nधान्यापासून दारूविरुद्ध 'निर्माण'चे उपोषण\nएक गाव खाते वर्षभरात दहा लाखांची तंबाखू\nसमतोल दीपावली विषेशांक २०१९\nदिशा शोधणाऱ्या तरुणाईचे निर्माण\nअनिश्चितताच आधी निश्चित केली...\nमी इथे कसा आलो... \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "http://www.babamurli.com/01.%20Daily%20Murli/12.%20Marathi/01.%20Marathi%20Murli%20-%20Htm/02.11.19-Marathi.htm", "date_download": "2019-11-22T00:18:32Z", "digest": "sha1:4MKQZZSGHUGSRAQJJMAXSCBKPOC4ZMY2", "length": 29349, "nlines": 19, "source_domain": "www.babamurli.com", "title": "Brahma Kumaris Brahma Kumaris", "raw_content": "02-11-2019 प्रभात: मराठी मुरली ओम शान्ति बापदादा मधुबन\n\"गोड मुलांनो, बाबा आले आहेत, तुम्हा मुलांचा शृंगार करण्यासाठी, पवित्रतेचा सर्वात चांगला शृंगार आहे.”\nपूर्ण 84 जन्म घेणाऱ्यांची मुख्य लक्षणे कोणती आहेत\n(१) ते पित्याच्या सोबतच शिक्षक आणि सद्गुरु तिघांची आठवण करतील. असे नाही पित्याची आठवण आली तर शिक्षक विसरतील. जेव्हा तिघाची आठवण कराल, तेव्हाच कृष्णपुरी मध्ये जाऊ शकाल, म्हणजेच सुरुवातीपासून भूमिका करू शकाल.\n(२) त्यांना कधीच मायचे वादळ हरवू शकणार नाही.\nबाबा मुलांना म्हणतात, हे तुम्ही विसरत तर नाही,आम्ही बाबांच्या पुढे शिक्षकांच्या पुढे आणि सद्गुरूंच्या पुढे बसलो आहोत.बाबा असे समजत नाहीत की, सर्व काही या तिघांच्या आठवणीत बसले आहेत. तरीही बाबांचे कर्तव्य आहे समजवणे. हे अर्थ सहित आठवण करणे आहे. आमचे बाबा, पिता पण आहेत, शिक्षक पण आहेत आणि बरोबर आमचे सद्गुरु पण आहेत. जे मुलांना सोबत घेऊन जातात. बाबा आले आहेत मुलांचा शृंगार करण्यासाठी, पवित्रता द्वारेच शृंगार करतात. धन पण खूप देतात. नवीन दुनियेत जाण्यासाठी धन देतात, याची मुलांनी आठवण करायची आहे.मुलं गफलत करतात, जे विसरून जातात .जी पूर्ण खुशी व्हायला पाहिजे ती होत नाही. असे बाबा तर कधी मिळाले नाहीत. तुम्ही जाणता आम्ही बाबांची मुलं आहेत जरुर. ते आम्हाला शिकवतात म्हणून शिक्षक पण आहेत.हे शिक्षण नविन दुनिया अमरपुरी मध्ये जाण्यासाठी आहे.आता आम्ही संगमयुगात बसलो आहोत, ही आठवण तर जरूर मुलांना व्हायला पाहिजे. चांगल्या रीतीने आठवण करायची आहे. यावेळेत कंसपुरी असुरी दुनिया मध्ये आहोत. हे पण मुलं जाणतात. समजा कोणाला साक्षात्कार होतो परंतु साक्षात्कार द्वारे कोणीही कृष्णपुरी किंवा त्यांच्या राजघराण्या मध्ये जाऊ शकत नाहीत. तेव्हाच जाऊ शकता जेव्ह�� पिता, शिक्षक आणि गुरु तिघांची आठवण करत राहाल. या गोष्टी आत्म्याशी केल्या जातात. आत्माच म्हणते, होय बाबा, तुम्ही तर खरे सांगत आहात. तुम्ही पिता पण आहात,शिकवणारे शिक्षक पण आहात. सर्वोच्च आत्मा शिकवते. शारीरिक शिक्षण पण आत्माच शरीराच्या सोबत शिकते,परंतु ती आत्मा पण पतित, तर शरीर पण पतित आहे.दुनिये मधील मनुष्यां माहित नाही की आम्ही नर्कवासी आहोत.\nआता तुम्ही समजता आम्ही तर आपल्या वतन मध्ये जाऊ. हे तुमचे वतन नाही, हे तर रावणाचे वतन आहे. तुमच्या वतन मध्ये तर खूप सुख आहेत. काँग्रेसी लोक असे समजत नाहीत की, आम्ही दुसऱ्यांच्या राज्यांमध्ये आहोत.यापूर्वी मुसलमानाच्या राज्यांमध्ये होते, परत क्रिश्चनच्या राज्यामध्ये होतो. आता तुम्ही जाणता आम्ही आपल्या राज्यात जात आहोत. अगोदर रावणाच्या राज्यालाच,आम्ही आपले राज्य समजून बसलो होतो. हे विसरलो की, आम्ही अगोदर रामराज्या मध्ये होतो, परत 84 जन्माच्या चक्रात आल्यामुळे रावण राज्यांमध्ये दुःखी झालो. दुसऱ्यांच्या राज्यांमध्ये दुःखच असते. हे सर्व ज्ञान मंथन करायला पाहिजे. बाबा तर जरूर आठवणीत येतील, परंतु तिघांची आठवण करायची आहे. हे ज्ञान मनुष्य घेऊ शकतात, जनावरं तर घेऊ शकणार नाहीत. हे पण तुम्ही मुलंच समजता, स्वर्गा मध्ये वकील इत्यादीचे शिक्षण नसते.बाबा येथेच तुम्हाला मालामाल करत आहेत. सर्वच राजा तर बनू शकत नाहीत. तेथे व्यापार पण चालत असतो परंतु तेथे तुम्हाला खूप धन असते. नुकसान होण्याचा कायदाच नाही किंवा लूटमार इत्यादी होत नाही, त्याचे नावच स्वर्ग आहे. आता तुम्हा मुलांना स्मृति आली आहे आम्ही स्वर्गामध्ये होतो, परत पुनर्जन्म घेत घेत खाली उतरलो. बाबा गोष्टी पण त्यांनाच सांगतात.ज्यांनी ८४ जन्म घेतले घेतले नसतील तर, माया त्यांना हरवेल. हे पण बाबच समजावत राहतात. मायाचे खूप मोठे वादळ आहे. अनेकांना माया हारवण्याचा प्रयत्न करते, पुढे चालून तुम्ही पहाल, ऐकाल पण. बाबांच्या जवळ सर्वांचे चित्र असते, तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, अमका इतके दिवस येत होता,बाबाचे बनले,परत मायेने हारवले,म्हणजे त्याचा मृत्यू झाला, मायेला जाऊन मिळाले. यावेळेत येथे कोणी शरीर सोडले तर याच दुनियेमध्ये जन्म घ्यावा लागतो. तुम्ही शरीर सोडाल तर बाबांच्या बेहद च्या घरी जाल. तेथे बाबा मम्मा, मुलं सर्व असतील ना. परिवार असा असतो. मूळवतन मध्ये तर पिता आणि भाऊ भाऊ आहेत, दुसरा कोणता संबंध नाही. येथे पिता आणि भाऊबहीण आहेत, परत वृद्धी होत जाते. काका-मामा इत्यादी अनेक संबंध होतात. या संगमयुगा मध्ये तुम्ही प्रजापिता ब्रह्मा चे बनतात तर भाऊ-बहिण होतात. शिव बाबांची आठवण करतात तर भाऊ भाऊ आहात. या सर्व गोष्टी चांगल्या रीतीने आठवण करायच्या आहेत, अनेक मुलं विसरून जातात. बाबा तर समजावत राहतात.पित्याचे कर्तव्य असते मुलांना डोक्यावरती बसवणे, तेव्हा तर नमस्ते करत राहतात, अर्थ पण समजवतात.भक्ती करणारे साधुसंत इत्यादी कोणी तुम्हाला जीवनमुक्तीचा रस्ता सांगू शकत नाहीत,ते मुक्तीसाठी पुरुषार्थ करत राहतात. तो निवृत्तीमार्ग आहे,ते राजयोग कसे शिकवू शकतील राजयोग प्रवृत्ती मार्गाचा आहे. प्रजापिता ब्रम्हाला चारभुजा दाखवतात, म्हणजेच प्रवृत्ती मार्ग झाला ना.येथे बाबांनी दत्तक घेतले आहे,म्हणून नाव ठेवले आहे ब्रह्मा सरस्वती. नाटकांमध्ये तशी नोंद आहे.वानप्रस्थ अवस्थांमध्ये मनुष्य गुरु करतात,सहसा साठ वर्षाच्या नंतर गुरु करतात.ब्रह्मा तना मध्ये पण साठ वर्षाच्या नंतर बाबांनी प्रवेश केला, तर पिता, शिक्षक आणि गुरु बनले.आता तर कायदे पण बिघडले आहेत, लहान मुलांना पण गुरु करतात. हे तर निराकार आहेत.तुम्हा आत्म्याचे हे पिता पण बनतात, शिक्षक सद्गुरु पण बनतात. निराकारी दुनिया ला आत्म्याची दुनिया म्हटले जाते, असे तर म्हणू शकत नाही, दुनियाच नाही. शांती धाम म्हटले जाते जिथे आत्मा राहतात. जर असे म्हणले परमात्म्याचे नाव रूप देश काळ नाही, तर मुले कुठून येतील राजयोग प्रवृत्ती मार्गाचा आहे. प्रजापिता ब्रम्हाला चारभुजा दाखवतात, म्हणजेच प्रवृत्ती मार्ग झाला ना.येथे बाबांनी दत्तक घेतले आहे,म्हणून नाव ठेवले आहे ब्रह्मा सरस्वती. नाटकांमध्ये तशी नोंद आहे.वानप्रस्थ अवस्थांमध्ये मनुष्य गुरु करतात,सहसा साठ वर्षाच्या नंतर गुरु करतात.ब्रह्मा तना मध्ये पण साठ वर्षाच्या नंतर बाबांनी प्रवेश केला, तर पिता, शिक्षक आणि गुरु बनले.आता तर कायदे पण बिघडले आहेत, लहान मुलांना पण गुरु करतात. हे तर निराकार आहेत.तुम्हा आत्म्याचे हे पिता पण बनतात, शिक्षक सद्गुरु पण बनतात. निराकारी दुनिया ला आत्म्याची दुनिया म्हटले जाते, असे तर म्हणू शकत नाही, दुनियाच नाही. शांती धाम म्हटले जाते जिथे आत्मा राहतात. जर असे म्हणले परमात्म्याचे नाव रूप देश काळ ��ाही, तर मुले कुठून येतील तुम्ही मुलं समजता सृष्टीच्या इतिहास भूगोलाची पुनरावृत्ती कशी होते. इतिहास तर चैतन्याचा असतो, भूगोल तर जड वस्तूंचा असतो. तुमची आत्मा तर जाणते, आम्ही कधी पर्यंत राज्य करत होतो. इतिहासाचे पण गायन होते, ज्याला गोष्टी म्हणल्या जातात. भूगोल देशाचा असतो, चैतन्यने राज्य केले, जड तर राज्य करणार नाहीत.या वेळेपासून अमक्याचे राज्य होते, क्रिश्चन लोकांनी भारतावर,कधीपासून कधीपर्यंत राज्य केले .तर या विश्वाचा इतिहास भूगोल ला कोणी जाणत नाहीत. सतयुगाला लाखो वर्ष मानतात, त्यामध्ये कोण राज्य करून गेले, किती वेळ राज्य केले, हे कोणी जाणत नाहीत, यालाच इतिहास म्हटले जाते. आत्मा चैतन्य आहे, तर शरीर जड आहे.सर्व खेळ जड आणि चैतन्याचा आहे. मनुष्य जीवन ऊत्तम गायले जाते.जणगणना पण मनुष्याची केली जाते, जनावराची तर कोणी गणना करू शकत नाहीत. सर्व खेळ तुमच्या वरती आधारित आहेत. इतिहास-भूगोल पण तुम्हीच ऐकता. बाबा यांच्यामध्ये प्रवेश करून तुम्हाला सर्व गोष्टी समजावून सांगतात, यालाच म्हटले जाते इतिहास आणि भूगोल. हे ज्ञान नसल्यामुळे तुम्ही खूपच बेसमज बनले आहात. मनुष्य असुन दुनियेचा इतिहास भूगोल जाणला नाही, तर ते मनुष्य काय कामाचे तुम्ही मुलं समजता सृष्टीच्या इतिहास भूगोलाची पुनरावृत्ती कशी होते. इतिहास तर चैतन्याचा असतो, भूगोल तर जड वस्तूंचा असतो. तुमची आत्मा तर जाणते, आम्ही कधी पर्यंत राज्य करत होतो. इतिहासाचे पण गायन होते, ज्याला गोष्टी म्हणल्या जातात. भूगोल देशाचा असतो, चैतन्यने राज्य केले, जड तर राज्य करणार नाहीत.या वेळेपासून अमक्याचे राज्य होते, क्रिश्चन लोकांनी भारतावर,कधीपासून कधीपर्यंत राज्य केले .तर या विश्वाचा इतिहास भूगोल ला कोणी जाणत नाहीत. सतयुगाला लाखो वर्ष मानतात, त्यामध्ये कोण राज्य करून गेले, किती वेळ राज्य केले, हे कोणी जाणत नाहीत, यालाच इतिहास म्हटले जाते. आत्मा चैतन्य आहे, तर शरीर जड आहे.सर्व खेळ जड आणि चैतन्याचा आहे. मनुष्य जीवन ऊत्तम गायले जाते.जणगणना पण मनुष्याची केली जाते, जनावराची तर कोणी गणना करू शकत नाहीत. सर्व खेळ तुमच्या वरती आधारित आहेत. इतिहास-भूगोल पण तुम्हीच ऐकता. बाबा यांच्यामध्ये प्रवेश करून तुम्हाला सर्व गोष्टी समजावून सांगतात, यालाच म्हटले जाते इतिहास आणि भूगोल. हे ज्ञान नसल्यामुळे तुम्ही खूपच बेसमज ब��ले आहात. मनुष्य असुन दुनियेचा इतिहास भूगोल जाणला नाही, तर ते मनुष्य काय कामाचे आता बाबा द्वारे तुम्ही विश्वाचा इतिहास भूगोल ऐकत आहात. हे ज्ञान खूपच चांगले आहे, कोण शिकवत आहेत, स्वयम् भगवान. बाबाच उच्च ते उच्च पद देणारे आहेत. लक्ष्मीनारायण आणि त्यांच्या सोबत जे स्वर्गामध्ये राहतात, त्यांचेच उच्च पद आहे ना. तेथे वकिली इत्यादी करत नाहीत, तेथे तर फक्त शिकायचे असते.कला शिकली नाही तर घरे इत्यादी कसे बनवतील आता बाबा द्वारे तुम्ही विश्वाचा इतिहास भूगोल ऐकत आहात. हे ज्ञान खूपच चांगले आहे, कोण शिकवत आहेत, स्वयम् भगवान. बाबाच उच्च ते उच्च पद देणारे आहेत. लक्ष्मीनारायण आणि त्यांच्या सोबत जे स्वर्गामध्ये राहतात, त्यांचेच उच्च पद आहे ना. तेथे वकिली इत्यादी करत नाहीत, तेथे तर फक्त शिकायचे असते.कला शिकली नाही तर घरे इत्यादी कसे बनवतीलएक दोघाला कला शिकवतात, नाहीतर घरे कोण बनवतील, आपोआप तर बनणार नाहीत. हे सर्व रहस्य आत्ता तुमच्या बुद्धीमध्ये नंबरानुसार पुरुषार्थ प्रमाणे राहते. तुम्ही जाणता हे चक्र फिरत राहते, इतका वेळ आम्ही राज्य करत होतो, परत रावण राज्यामध्ये आलो. दुनियेला या गोष्टीची माहिती नाही की, आम्ही रावण राज्यामध्ये आहोत. आम्हाला रावण राज्या पासून मुक्त करा असे म्हणतात. काँग्रेसच्या लोकांनी ख्रिश्चन राज्यापासून भारताला मुक्त केले, आता परत म्हणतात, हे ईशवरीय पिता आम्हाला मुक्त करा. आठवण येते ना, कोणीही जाणत नाही की, असे का म्हणतातएक दोघाला कला शिकवतात, नाहीतर घरे कोण बनवतील, आपोआप तर बनणार नाहीत. हे सर्व रहस्य आत्ता तुमच्या बुद्धीमध्ये नंबरानुसार पुरुषार्थ प्रमाणे राहते. तुम्ही जाणता हे चक्र फिरत राहते, इतका वेळ आम्ही राज्य करत होतो, परत रावण राज्यामध्ये आलो. दुनियेला या गोष्टीची माहिती नाही की, आम्ही रावण राज्यामध्ये आहोत. आम्हाला रावण राज्या पासून मुक्त करा असे म्हणतात. काँग्रेसच्या लोकांनी ख्रिश्चन राज्यापासून भारताला मुक्त केले, आता परत म्हणतात, हे ईशवरीय पिता आम्हाला मुक्त करा. आठवण येते ना, कोणीही जाणत नाही की, असे का म्हणतात आता तुम्ही समजले आहे साऱ्या सृष्टी वरती रावणाचे राज्य आहे. सर्वजण म्हणतात रामराज्य पाहिजे परंतु मुक्त कोण करेल आता तुम्ही समजले आहे साऱ्या सृष्टी वरती रावणाचे राज्य आहे. सर्वजण म्हणतात रामराज्य पाहिजे परंतु मुक्त कोण करेल ईश्वरीय पिता मुक्त करून, मार्गदर्शक बनून घेऊन जातील, असे समजतात. भारतवासींना इतकी अक्कल नाही, बिलकुलच प्रधान झाले आहेत. परदेशी लोकांना न इतके दुःख मिळते,न इतके सुख मिळते. भारतवासी सर्वात जास्त सुखी बनतात तर दुखी पण बनतात, याचा पण हिशेब आहे.आत्ता तर खुपच दुःखी आहेत. जे धार्मिक मनुष्य आहेत, ते आठवण करतात, हे ईश्वर, मुक्तिदाता. तुम्ही पण मनामध्ये असे म्हणता, बाबा येऊन आमचे दुःख दूर करा आणि आम्हाला सुखाधाम मध्ये घेऊन चला. ते म्हणतात आम्हाला शांतीधाम मध्ये घेऊन चला, तुम्ही म्हणणार शांतीधाम आणि सुखधाम मध्ये घेऊन चला. आता बाबा आले आहेत तर खूपच खुशी व्हायला पाहिजे. भक्तिमार्ग मध्ये कनरस खुप आहे, त्यामध्ये खऱ्या गोष्टी काहीच नाहीत. अगदीच पिठामध्ये मिठा एवढेच सत्य आहे. चंडिका देवीचा पण मेळा लागतो. आत्ता चंडिका चा मेळा का लागतो ईश्वरीय पिता मुक्त करून, मार्गदर्शक बनून घेऊन जातील, असे समजतात. भारतवासींना इतकी अक्कल नाही, बिलकुलच प्रधान झाले आहेत. परदेशी लोकांना न इतके दुःख मिळते,न इतके सुख मिळते. भारतवासी सर्वात जास्त सुखी बनतात तर दुखी पण बनतात, याचा पण हिशेब आहे.आत्ता तर खुपच दुःखी आहेत. जे धार्मिक मनुष्य आहेत, ते आठवण करतात, हे ईश्वर, मुक्तिदाता. तुम्ही पण मनामध्ये असे म्हणता, बाबा येऊन आमचे दुःख दूर करा आणि आम्हाला सुखाधाम मध्ये घेऊन चला. ते म्हणतात आम्हाला शांतीधाम मध्ये घेऊन चला, तुम्ही म्हणणार शांतीधाम आणि सुखधाम मध्ये घेऊन चला. आता बाबा आले आहेत तर खूपच खुशी व्हायला पाहिजे. भक्तिमार्ग मध्ये कनरस खुप आहे, त्यामध्ये खऱ्या गोष्टी काहीच नाहीत. अगदीच पिठामध्ये मिठा एवढेच सत्य आहे. चंडिका देवीचा पण मेळा लागतो. आत्ता चंडिका चा मेळा का लागतो चंडी कोणाला म्हटले जाते चंडी कोणाला म्हटले जाते बाबांनी स्पष्ट केले आहे, चंडाल चा जन्म पण येथे येणारेच घेतात, येथे राहून पण असे काही खाल्ले पिले, धन देऊन परत मागितले, आम्ही मानत नाही असे म्हणले , संशय आला तर त्यांना कोणते पद मिळेल बाबांनी स्पष्ट केले आहे, चंडाल चा जन्म पण येथे येणारेच घेतात, येथे राहून पण असे काही खाल्ले पिले, धन देऊन परत मागितले, आम्ही मानत नाही असे म्हणले , संशय आला तर त्यांना कोणते पद मिळेलअशा चंडिका चा पण मेळा भरतो,तरीही सतयुगात तर येतात ना.काही वेळ जरी मदतगार बनले तरी स्वर्गामध्ये तर येतील ना. ते भक्त लोक तर जाणत नाहीत, ज्ञान तर त्यांच्याजवळ नाही. चित्र असणारी गीता आहे, खूप पैसे कमवतात, चित्रावरती खूपच आकर्षित होतात. त्याला कला समजतात, मनुष्याला काहीच माहिती नाही, देवतांचे चित्र कसे असतात. वास्तव मध्ये तुम्ही खूपच चांगले होते, आत्ता कसे बनले आहातअशा चंडिका चा पण मेळा भरतो,तरीही सतयुगात तर येतात ना.काही वेळ जरी मदतगार बनले तरी स्वर्गामध्ये तर येतील ना. ते भक्त लोक तर जाणत नाहीत, ज्ञान तर त्यांच्याजवळ नाही. चित्र असणारी गीता आहे, खूप पैसे कमवतात, चित्रावरती खूपच आकर्षित होतात. त्याला कला समजतात, मनुष्याला काहीच माहिती नाही, देवतांचे चित्र कसे असतात. वास्तव मध्ये तुम्ही खूपच चांगले होते, आत्ता कसे बनले आहात तेथे कोणी आंधळे, बहिरे इत्यादी नसतात, देवतांची तर नैसर्गिक सुंदरता असते. तेथे नैसर्गिक सौंदर्य असते. बाबा समजवतात मुलांनो तुम्ही माझी आठवण करा. बाबा पिता पण आहेत, शिक्षक पण आहेत आणि सद्गुरू पण आहेत. तिघांची आठवण करा, तर तिघा द्वारे वारसा मिळेल. अंत काळातील तिघांच्या रूपांमध्ये आठवण करू शकणार नाहीत,परत मुक्तीधाम मध्ये चालले जातील. बाबांनी समजावले आहे सूक्ष्मवतन मध्ये जे काही पाहता, या सर्व साक्षात्काराच्या गोष्टी आहेत, बाकी इतिहास भूगोल सर्व या दुनियेचा आहे. याच्या कालावधीची कोणाला माहिती नाही. आत्ता तुम्हा मुलांना बाबांनी समजावले आहे, तुम्ही परत कोणालाही समजावू शकता. प्रथम तर बाबांचा परिचय द्यायचा आहे .ते बेहदचे पिता सर्वोच्च आहेत. लौकिक पित्याला परमात्मा किंवा सर्वोच्च आत्मा कधीच म्हणू शकणार नाही. सर्वोच्च तर एकच आहेत, ज्यानांच भगवान म्हटले जाते. ते ज्ञानाचे सागर आहेत, तर तुम्हाला ज्ञान शिकवतात.हे ईश्ववरीय ज्ञान कमाईचे साधन आहे. ज्ञान पण उत्तम मध्यम कनिष्ठ असते ना. बाबा उच्च आहेत, तर शिक्षण पण उच्च आहे, त्यामुळेच पद पण उच्च मिळते. इतिहास-भूगोल तर लगेच जाणतात, बाकी आठवणीच्या यात्रामध्ये युद्ध चालते, यामध्ये तुमची हार होते, त्यामुळे ज्ञानामध्ये पण तुमची हार होते,हार होऊन भागंती होतात.ज्ञान पण सोडून देतात, परत जसे होते तसेच बनतात किंवा त्याच्यापेक्षा ही खराब बनतात. बाबांच्या पुढे चलनाद्वारे अभिमान लगेच प्रसिद्ध होतो. ब्राह्मणांची माळा पण आहे परंतु अनेकांना माहीत नाही, आम्ही कसे नबंरानुसार येथे बसायचे,देह अभिमान आहे ना. निश्चय असणाऱ्यांना जरूर अपार खुशी राहील. कोणाला निश्चय आहे तेथे कोणी आंधळे, बहिरे इत्यादी नसतात, देवतांची तर नैसर्गिक सुंदरता असते. तेथे नैसर्गिक सौंदर्य असते. बाबा समजवतात मुलांनो तुम्ही माझी आठवण करा. बाबा पिता पण आहेत, शिक्षक पण आहेत आणि सद्गुरू पण आहेत. तिघांची आठवण करा, तर तिघा द्वारे वारसा मिळेल. अंत काळातील तिघांच्या रूपांमध्ये आठवण करू शकणार नाहीत,परत मुक्तीधाम मध्ये चालले जातील. बाबांनी समजावले आहे सूक्ष्मवतन मध्ये जे काही पाहता, या सर्व साक्षात्काराच्या गोष्टी आहेत, बाकी इतिहास भूगोल सर्व या दुनियेचा आहे. याच्या कालावधीची कोणाला माहिती नाही. आत्ता तुम्हा मुलांना बाबांनी समजावले आहे, तुम्ही परत कोणालाही समजावू शकता. प्रथम तर बाबांचा परिचय द्यायचा आहे .ते बेहदचे पिता सर्वोच्च आहेत. लौकिक पित्याला परमात्मा किंवा सर्वोच्च आत्मा कधीच म्हणू शकणार नाही. सर्वोच्च तर एकच आहेत, ज्यानांच भगवान म्हटले जाते. ते ज्ञानाचे सागर आहेत, तर तुम्हाला ज्ञान शिकवतात.हे ईश्ववरीय ज्ञान कमाईचे साधन आहे. ज्ञान पण उत्तम मध्यम कनिष्ठ असते ना. बाबा उच्च आहेत, तर शिक्षण पण उच्च आहे, त्यामुळेच पद पण उच्च मिळते. इतिहास-भूगोल तर लगेच जाणतात, बाकी आठवणीच्या यात्रामध्ये युद्ध चालते, यामध्ये तुमची हार होते, त्यामुळे ज्ञानामध्ये पण तुमची हार होते,हार होऊन भागंती होतात.ज्ञान पण सोडून देतात, परत जसे होते तसेच बनतात किंवा त्याच्यापेक्षा ही खराब बनतात. बाबांच्या पुढे चलनाद्वारे अभिमान लगेच प्रसिद्ध होतो. ब्राह्मणांची माळा पण आहे परंतु अनेकांना माहीत नाही, आम्ही कसे नबंरानुसार येथे बसायचे,देह अभिमान आहे ना. निश्चय असणाऱ्यांना जरूर अपार खुशी राहील. कोणाला निश्चय आहे आम्ही हे शरीर सोडून राजकुमार बनू आम्ही हे शरीर सोडून राजकुमार बनू सर्वांनी हात वरती केला. मुलांना इतकी खुशी राहते . मुलांमध्ये तर पूर्णपणे दैवी गुण असायला पाहिजेत, कारण तुम्हाला निश्चय आहे.निश्चय बुद्धी म्हणजे विजय माळे मध्ये येणारे राजकुमार.एक दिवस असाही जरूर येईल,सर्वात जास्त परदेशी मधुबन मध्ये येतील,बाकी सर्व तीर्थयात्रा सोडून देतील. त्यांची इच्छा आहे, भारताचा राजयोग शिकावा. कोण आहे ज्यांनी स्वर्गाची स्थापना केलीसर्वांनी हात वरती केला. मुलांना इतकी ���ुशी राहते . मुलांमध्ये तर पूर्णपणे दैवी गुण असायला पाहिजेत, कारण तुम्हाला निश्चय आहे.निश्चय बुद्धी म्हणजे विजय माळे मध्ये येणारे राजकुमार.एक दिवस असाही जरूर येईल,सर्वात जास्त परदेशी मधुबन मध्ये येतील,बाकी सर्व तीर्थयात्रा सोडून देतील. त्यांची इच्छा आहे, भारताचा राजयोग शिकावा. कोण आहे ज्यांनी स्वर्गाची स्थापना केली पुरुषार्थ केला जातो, कल्पा पूर्वी पण हेच झाले असेल, तर जरुर संग्रहालय पण बनेल. अशा प्रकारची प्रदर्शनी आम्ही नेहमीसाठी लावू शकतो, असे समजावयाचे आहे. चार पाच वर्षासाठी पण इमारत भाड्याने घेऊन, तुम्ही प्रदर्शनी लावू शकता. आम्ही भारताची सेवा,सुखधाम बनवण्यासाठी करत आहोत.यामुळे अनेकांचे कल्याण होईल, अच्छा.\nगोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रति मात पिता बापदादा ची प्रेमळ आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा, आत्मिक मुलांना नमस्ते.\n(१) अपार खुशीमध्ये राहण्यासाठी नेहमी हीच स्मृति ठेवा, स्वतः बाबा आमचा शृंगार करत आहेत, ते आम्हाला खूप ज्ञान धन देत आहेत. आम्ही नवीन दुनिया अमरपुरी साठी हे शिक्षण घेत आहोत.\n(२) विजय माळेमध्ये येण्यासाठी, निश्चय बुद्धी बणुन दैवी गुण धारण करायचे आहेत, जे धन यज्ञामध्ये दिले ते परत घेण्याचा विचार सुद्धा यायला नको. संशयी बुद्धी बनून आपले पद गमवायचे नाही.\nविज्ञानाला मनोरंजन चा खेळ समजून पुढे जाणारे निर्विघ्न विजयी भव.\nविघ्न येणे ही चांगली गोष्ट आहे परंतु विघ्ना द्वारे हार व्हायला नको. मजबूत बनण्यासाठी विघ्न येतात म्हणून विघ्नांना घाबरण्याच्या ऐवजी त्यांना मनोरंजन चा खेळ समजून पुढे चला, तेव्हाच निर्विघ्न विजयी बनाल.जर सर्वशक्तिमान पिता सोबत आहेत, तर घाबरण्याची कोणतीच गोष्ट नाही, फक्त बाबांची आठवण आणि सेवे मध्ये व्यस्त रहा तर निर्विघ्न बनाल. जेव्हा बुद्धी फ्री असते, तेव्हाच विघ्न किंवा माया येते, व्यस्त रहा तर माया किंवा विघ्न किनारा करतील.\nसुखाचे खाते जमा करायचे असेल तर मर्यादा पूर्वक,मनापासुन सर्वांना सुख द्या.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.umeshughade.in/p/blog-page_15.html", "date_download": "2019-11-22T00:58:27Z", "digest": "sha1:WY362IXABX5CB47FQ5WTZAUVCFEXFTUK", "length": 12740, "nlines": 280, "source_domain": "www.umeshughade.in", "title": "}); SHIKSHAKMITRA : Other PDF", "raw_content": "\nशिक्षक,पालक व विद्यार्थी यांचे शिक्षकमित्र परिवारात सहर्ष स्वागत..\nखाली सुंदर असे विविध पीडीएफ नम���ने देत आहे .\nअनेक मान्यवर मित्रांची निर्मिती असणाऱ्यां निवडक अशा उत्कृष्ट व उपयोगी पीडीएफ फाईल एकत्रित देण्याचा प्रयत्न केला आहे. त्या मान्यवर मित्रांचे विशेष आभार.\nअवश्य डाउनलोड करा , निश्चित आवडतील.\nडाउनलोड करण्यासाठी फक्त फाईल नावावर क्लिक करा.\nपीडीएफचे नाव व लिंक\n3 ऱ्हस्व वेलांटीचे शब्द\n4 ऱ्हस्व उकाराचे शब्द\n5 दिर्घ उकाराचे शब्द\n6 एक मात्रा असणारे शब्द\n7 दोन मात्रे असणारे शब्द\n8 काना व एक मात्रा असणारे शब्द\n9 काना व दोन मात्रे असणारे शब्द\n13 शब्दतारका भाग १ ते ४\n14 शब्द वाचन कार्ड\n16 मराठी उपक्रम यादी\n17 सूत्रसंचालन नमुना मार्गदर्शिका\n18 छोटी व सोपी भाषणे\n20 कवी व त्यांची टोपण नावे\n22 विविध शालेय समित्या\n23 विद्यार्थी लाभाच्या विविध योजना\n24 चार्ज देव घेव नमुना\n25 ५००० जनरल प्रश्न व उत्तरे\n28 स्वातंत्र्य दिन फलख लेखन नमुने\n30 शालेय अनुदान मधून काय खातेडी करावे\n31 मैदानाची मापे व रेखाटन\n32 मराठा क्रांती दिनदर्शिका 2017\n33 लग्न कार्यातील सुत्रसंचालन\n35 शैक्षणिक सहल विषयी उपयुक्त pdf\nखुप छान माहिती.मनापासून धन्यवाद\nउघडे सर आपल्याकडे शिक्षण क्षेत्रातील खूप मोठ्या माहितीचा खजिना आहे...\nतो आपण सर्वांसाठी खुला केला आहे..\nआपले खूप खूप अभिनंदन💐💐💐💐\nउघडे सर, आपला blog खुप छान आणि सर्वासाठी उपयुक्त आहे. आपले मनापासून अभिनंदन👌👌👌👌👌👍👍👍👍👍\nआदरणीय उघडे सर आपण अपार मेहनतीने ब्लोग बनवला आहे व aशा सर्वसमावेशक ब्लोग चा फायदा आम्ही सतत घेत आहोत त्याबध्हल आपले व्यक्तिशः व आमचे मित्र गायकवाड सराना अभिनंदन व धन्यवाद\nइयत्ता तिसरी - कविता\nइयत्ता चौथी - कविता\nइयत्ता तिसरी - व्हिडिओ\nइयत्ता चौथी - व्हिडिओ\nअकारिक चाचणी १ पेपर\nप्रथम सत्र नमुना प्रश्नपत्रिका\nद्वितीय सत्र (२०१७) - नमुना प्रश्नपत्रिका\nअकारिक चाचणी 2 (2017-18)\nप्रार्थना,समूहगीते व देशभक्तीपर गीते\nसोपी व छोटी भाषणे\nचार्ज देव घेव यादी\nडाउनलोड - शालेय उपयोगी\nDA व गट विमा\nज्ञानरचनावाद - उपक्रम पुस्तिका\nज्ञानरचनावाद - शैक्षणिक चित्रे\nनवीन MDM एप्प डाउनलोड करा.\nअशी भरा आधारकार्ड माहिती\nअशी भरा पहिलीतील विद्यार्थ्यांची माहिती\nइ.1ली माहिती भरताना एरर आले तर\nSchool पोर्टल माहिती भरणे\nडाउनलोड - शाळा माहिती संकलन फॉर्म\nडाउनलोड विद्यार्थी माहिती संकलन फॉर्म\nशिक्षकमित्र - ब्लॉग App\nश्री.उमेश उघडे, सोलापूर 9922422445\nइमेजवर क्ल��क करा व subscribe बटणवर क्लिक करा.\nइमेज वर क्लिक करा.\nइमेज वर क्लिक करा.\nनाव / जन्म बदल\nEID क्र.वरून आधार मिळवा\nमतदार यादी डाउनलोड करा\nशा.पो.आहार रोजची ऑनलाईन माहिती\nशाळेकडील अखर्चित रक्कम माहिती\n5 वी/8 वी स्कॉलरशिप प्रश्नसंच मागणी\nइ-मेल द्वारे अपडेटस मिळवा\nवेब वरील पेज/पोस्ट/माहिती इत्यादींची पूर्व परवानगी शिवाय कॉपी करू नका.\nशिक्षकमित्र परिवारास भेट दिल्याबद्दल धन्यवाद ..... पुन्हा आपल्या भेटीच्या प्रतीक्षेत.....शिक्षकमित्र परिवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://aniltikotekar4sme.com/2019/11/11/%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%A1-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%9C%E0%A5%8D-loksatta/", "date_download": "2019-11-21T23:41:45Z", "digest": "sha1:MOG5ZUDFUGEFGVRFUWFC5QFZDNMUCCPE", "length": 19478, "nlines": 122, "source_domain": "aniltikotekar4sme.com", "title": "मूड आणि मूडीज् | Loksatta – aniltikotekar4sme.com", "raw_content": "\nमूड आणि मूडीज् | Loksatta\nसंथ अर्थगतीला उभारी देण्यासाठी सरकार केवळ पुरवठावाढीचे उपाय करीत आहे. वास्तविक, वाढायला हवी ती मागणी आणि त्यासाठी सरकारी उद्योगांऐवजी अन्यत्र लक्ष द्यावे लागेल..\nपौर्णिमेचा चंद्र गेले जवळपास सहा महिने आपल्याकडे उगवलेला नाही. देवदिवाळी म्हणून ओळखली जाणारी कार्तिक पौर्णिमा जवळ आली, तरी आकाशातले काळे ढग काही सरत नाहीत. हे आपल्या अर्थव्यवस्थेसारखे झाले म्हणायचे. बाकी सर्व काही धूमधडाक्यात सुरू आहे. जग ‘हाउडी, मोदी’ विचारत आहे, भारतासमोरील सर्वात मोठी समस्या असलेले घटनेचे ‘कलम ३७०’ स्थगित केले गेले आहे आणि आता तर अयोध्येत राम मंदिर उभारणीचा मार्गदेखील खुला झाला आहे. पण अर्थव्यवस्थेचा चंद्र काही उगवायला तयार नाही. मूडीज् या आंतरराष्ट्रीय मानांकन संस्थेने आपल्या ताज्या अहवालात याची जाणीव करून दिली असून त्यामुळे भारत हा ‘स्थिर’ वर्गवारीतून ‘नकारात्मक’ गटात ढकलला गेला आहे. हा अहवाल जाहीर होण्यामागील योगायोग मोठा क्रूर दिसतो. अयोध्या निकालाने एकंदरच देवदिवाळी साजरी होत असताना आणि निश्चलनीकरणाचे तिसरे वर्षश्राद्ध घातले जात असताना मूडीज्ने आपल्याला नकारात्मक वर्गवारीत ढकलले. हे वेदनादायी खरेच, पण विचार करावयाचा असेल तर ते वास्तवाचे भान आणून देणारे ठरेल.\nदोनच वर्षांपूर्वी, २०१७ साली मूडीज्ने भारतीय अर्थव्यवस्थेची मोठीच भलामण केली होती आणि भारतास गुंतवणूकयोग्य ठरवले होते. हे नमूद करावयाचे कारण त्यामुळे मूडीज्वर पक्षपातीपणाचा आरोप करता येणार नाही. आपल्याविषयी परदेशीयांनी जरा काही नकारात्मक भाष्य केले, की त्यांच्या हेतूंविषयी शंका घेण्याचा आपला राष्ट्रीय बाणा. पण तो या वेळी कामी येणार नाही. तसेच आपल्याविषयी चिंता व्यक्त करणारी मूडीज् ही एकटीच नाही. फिच आणि एस अ‍ॅण्ड पी (स्टॅण्डर्ड अ‍ॅण्ड पुअर) यांच्याही भावना अशाच आहेत. मूडीज्च्या पाठोपाठ या दोनही संस्था भारताविषयी काय निर्णय घेतात, हे आता दिसेलच. या दोघांनीही अशाच पद्धतीचे निरीक्षण नोंदविल्यास आपल्या आंतरराष्ट्रीय हालअपेष्टांत भरच पडण्याची शक्यता अधिक. ‘ही मूडीज् कोण आली टिकोजीराव,’ असे इच्छा असली तरी आपण म्हणू शकत नाही. त्यामागे, कौतुक केले की धन्य व्हायचे आणि दोषदर्शन केल्यास तोंड फिरवायचे हा आपला दृष्टिकोन हे कारण नाही. तर या मानांकन घसरणीचे आंतरराष्ट्रीय परिणाम हा त्यामागील महत्त्वाचा मुद्दा आहे. देशाचे मानांकन एकदा का खालावले, की त्या देशातील कंपन्यांची पतही आंतरराष्ट्रीय बाजारात कमी होते. तसे झाल्यास अशा कंपन्यांना परदेशांतून भांडवल उभारणी खर्चीक ठरते. कारण त्यावरील व्याज वाढते. भारतातील तब्बल १२ कंपन्यांना देशाच्या मानांकन घसरणीचा आंतरराष्ट्रीय फटका बसणार आहे आणि यात सरकारी मालकीची स्टेट बँक ते खासगी एचडीएफसी ते इन्फोसिस अशा अनेकांचा समावेश आहे. म्हणून या अशा मानांकन घसरणीकडे आपण काणाडोळा करू शकत नाही. आणखी एका कारणासाठी ही मानांकन पायउतार महत्त्वाची ठरते.\nते म्हणजे त्यामागील कारणांचा त्यात झालेला ऊहापोह. तो महत्त्वाचा अशासाठी की, आपल्या आर्थिक विवंचनांसाठी आपणास इतरांना दोष देणे आवडते. आपल्याकडील मंदीसदृश वातावरणास परदेशातील स्थिती जबाबदार आहे आणि जागतिक बाजाराच्या गतिशून्यतेची किंमत आपण मोजतो आहोत, असे आपल्याकडे सांगितले जाते आणि ही कारणे ऐकणेही आपणास आवडते. म्हणजे आपली जबाबदारी शून्य. पण मूडीज्चा अहवाल आपणास जागे करतो. भारतातील या मंदावलेल्या स्थितीस त्या देशातील धोरणात्मक (स्ट्रक्चरल) कारणे आहेत, असे हा अहवाल नि:शंकपणे नमूद करतो. म्हणजे आपल्या मायबाप सरकारच्या धोरणधरसोडीस वा धोरणचकव्यास हा अहवाल जबाबदार धरतो. या संदर्भातील काही उदाहरणे या अहवालात आहेत. बिगरबँकिंग वित्तसंस्था (नॉन बँकिंग फायनान्स कंपनीज्) हे त्यातील एक महत्त्वाचे. अशा वित्तसंस्था नावातील उल���लेखानुसार बँका नसतात, पण कर्ज देण्याच्या व्यवसायात असतात. अशा व्यवसायातील संकटात सापडलेली सर्वात मोठी कंपनी म्हणजे आयएल अ‍ॅण्ड एफएस. गतवर्षी या कंपनीचे दिवाळे वाजले आणि भारतीय अर्थव्यवस्थेस मोठा धक्का बसला. या कंपनीच्या आर्थिक दिवाळ्याचा तळ गाठला गेला आहे की नाही, हेच अद्याप स्पष्ट झालेले नाही. म्हणजे या कंपनीच्या गाळात रुतलेले अधिक काही आहे किंवा काय, याची आपणास चिंता आहे. गेल्या आर्थिक वर्षांत घरगुती वस्तूंसाठी दिलेल्या कर्जातील ४० टक्के कर्जपुरवठा हा बिगरबँकिंग वित्तसंस्थांकडून झालेला होता. त्यातच आयएल अ‍ॅण्ड एफएसदेखील बसली आणि या बिगरबँकिंग क्षेत्रातच त्यामुळे आणीबाणीसदृश परिस्थिती निर्माण झाली. साहजिकच देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नावर याचा परिणाम झाला. म्हणून गेल्या तिमाहीत आपले सकल राष्ट्रीय उत्पन्न सहा टक्क्यांखाली आले.\nहा सर्व तपशील विचारी जनांस विदित आहे. मूडीज्ने त्याच्या सत्यतेवर शिक्कामोर्तब केले. तथापि खरा मुद्दा आहे तो या गर्तेतून बाहेर पडण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत का, हा; आणि असल्यास त्यांची परिणामकारकता. आपण आजारी आहोत हे संबंधिताने मान्य केल्यानंतरच त्यावरील उपचारांची सुरुवात होते. पण आपले आजारपण संबंधितास अमान्य असेल, तर अशा रुग्णाचे काही होऊ शकत नाही. आपले असे झाले आहे का, हा प्रश्न. याचे कारण अर्थव्यवस्थेचे सुकाणू ज्यांच्या हाती आहे, तेच वातावरणाविषयी एकसुरात ‘आनंदी आनंद गडे.. मोद विहरतो चोहीकडे’ असे मानत असतील तर त्यांना शहाणपणाचे धडे देण्याची कोणाची शामत असेल आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अलीकडेच कंपनी करात कपात केली आणि घरबांधणी क्षेत्रासाठी विशेष निधी जाहीर केला. अन्यही काही उपाय आपल्या सरकारने जाहीर केले. त्या सगळ्यांचा भर ‘पुरवठा’ (सप्लाय) कसा सुधारेल, यावर आहे. पण आपल्याकडे पुरवठय़ाची समस्या नाही. म्हणजे बँकांकडे निधी नाही वगैरे चिंता नाही. प्रश्न आहे तो मागणी (डिमांड) हा. घरातील धान्याचे, मसाल्याचे डबे भरलेले आहेत. म्हणजे धान्याचा तुटवडा नाही. पण त्या घरातील सदस्यांची अन्नावरची वासना उडालेली आहे. तेव्हा आधी त्यांना भूक लागावी यासाठी उपाय जसे करणे गरजेचे आहे, तसे हे. भूक मेलेल्या अवस्थेत समोर पंचपक्वान्नांच्या विविध थाळ्या ठेवल्या तरी त्याचा उपयोग हो�� नाही त्याप्रमाणे. तेव्हा उपाय हवेत ते मागणी वाढवणारे. यासाठी अधिक कटू आर्थिक सुधारणांना हात घालावा लागेल. सांप्रत काळी सरकारचा सर्व निधी खर्च होतो तो मरणासन्न सरकारी उद्योगांची धुगधुगी कायम ठेवण्यात. या उद्योगांची अवस्था अशी आहे की, ते धडधाकट होऊन घोडदौड करावयास लागण्याची सुतराम शक्यता नाही. पण सरकारला हे मान्य नाही. ते त्यामुळे या उद्योगांच्या घशात पैसे ओतण्याचा आपला अट्टहास काही सोडण्यास तयार नाही. त्यामुळे सरकारकडे अन्य काही करण्यासाठी पैसा आणि उसंत दोन्ही नाही.\nअशा वेळी काय करायला हवे, हे सांगणाऱ्या मूडीज् अहवालाची दखल घेणे आवश्यक. काँग्रेस काळात अयोग्य काय आहे ते दाखवून दिले, की आनंदचीत्कार काढणाऱ्या वर्गास आत्ताचे दोषदर्शन ‘नकारात्मकता टाळायला हवी’ म्हणून नकोसे वाटते. पण निव्वळ सकारात्मकतेने काही घडत नाही. सद्वर्तनाचा आधार असेल तरच सकारात्मकता फळते. ते तसे आहे का, हे सदसद्विवेकबुद्धी जागी असणाऱ्या प्रत्येकाने तपासून पाहावे. तसे करणे टाळायचे असेल, तर देशाचा खरा ‘मूड’ कसा असायला हवा, हे सांगायला ‘मूडीज्’ आहेच.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/marathi-author-anant-kanekar/", "date_download": "2019-11-22T00:32:15Z", "digest": "sha1:7YCVPH23H74J5UZPD7YXU2IYGGSZ5P3M", "length": 11331, "nlines": 166, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "मराठी कवी, लेखक, पत्रकार अनंत काणेकर – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ November 21, 2019 ] प्रयोगशील गायिका नीला भागवत\tव्यक्तीचित्रे\n[ November 21, 2019 ] लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर\tव्यक्तीचित्रे\n[ November 21, 2019 ] खेचून मिळवा\tकविता - गझल\n[ November 20, 2019 ] पं.नारायणराव बोडस\tव्यक्तीचित्रे\nHomeव्यक्तीचित्रेमराठी कवी, लेखक, पत्रकार अनंत काणेकर\nमराठी कवी, लेखक, पत्रकार अनंत काणेकर\nDecember 2, 2016 संजीव वेलणकर व्यक्तीचित्रे\nमराठी कवी, लेखक, पत्रकार अनंत आत्माराम काणेकर यांचा जन्म २ डिसेंबर १९०५ रोजी झाला. अनंत काणेकर यांचे शालेय शिक्षण मुंबई-गिरगाव येथील चिकित्सक समूह शिरोडकर हायस्कूलमध्ये झाले. मुंबई विद्यापीठातून १९२७ मध्ये बी.ए.झाल्यावर त्यांनी १९२९ साली एल्‌एल.बी.ची पदवी संपादन केली. त्यानंतर १९३५ सालापर्यंत त्यांनी वकिलीचा व्यवसाय केला. १९४१ मध्ये अनंत काणेकर हे मुंबईच्या खालसा कॉलेजात प्राध्यापक झाले. तेथे पाच वर्षे नोकरी झाल्यावर सिद्धार्थ कॉलेजात आले. तेथूनच ते निवृत्त झाले. ’आशा’ आणि ’चित्रा’ या साप्ताहिकांचे ते काही काळ संपादक होते.\nअनंत काणेकर हे मुंबईतील वांद्रे येथील साहित्य सहवास वसाहतीत ’झपूर्झा’ या इमारतीत रहात. अनंत काणेकर यांच्या स्मरणार्थ मुंबई विद्यापीठ एक व्याख्यानमाला चालवते.\nगीतकार म्हणून मा. अनंत काणेकर यांनी लिहिलेली गाणी\nआता कशाला उद्याची बात\nतू माझी अन्‌ तुझा मीच\nअनंत काणेकर यांचे २२ जानेवारी १९८० रोजी निधन झाले.\nश्री संजीव वेलणकर हे पुणे येथील कॅटरिंग व्यावसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती या विषयांवर ते नियमितपणे लेखन करत असतात.\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमहाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...\nसंजीव वेलणकर यांच्या पाककृती\nअळूच्या पानांची पातळ भाजी फदफदं म्हणून हिणवली जात असली तरी लग्नाच्या जेवणाच्या पंगतीत मात्र भलताच ...\nआजचा विषय केळी भाग तीन\nफळं जास्त वेळ चांगल्या अवस्थेत राहण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवली जातात. त्या अवस्थेत ती ताजी राहतात. मात्र ...\nआजचा विषय केळी भाग दोन\nकेळीच्या संपूर्ण झाडाचा औषधी गुणधर्मासाठी उपयोग होतो. केळीचे रोप जेव्हा मोठे होते, तेव्हा या रोपाच्या ...\nआजचा विषय केळी भाग एक\nकेळ्याचा वापर पूर्वापार केला जात आहे. केळ्याला वंशवृद्धीचे प्रतीक मानले जाते. सर्वांत उत्तम जातीच्या केळ्यांचे ...\nकवठ हे फळ साधारण जानेवारी ते मार्च या महिन्यात मिळते. कठीण कवच वा आवरण असलेल्या ...\nसंजीव वेलणकर यांचे साहित्य\nप्रयोगशील गायिका नीला भागवत\nज्येष्ठ सारंगीवादक आणि हिंदूस्तानी शास्त्रीय गायक व संगीतकार उस्ताद सुलतान खान\nमराठी लेखक दिगंबर बाळकृष्ण मोकाशी उर्फ दि.बा. मोकाशी\nज्येष्ठ मराठी लेखक आनंद यादव\nप्रसिद्ध अभिनेते किशोर प्रधान\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.com/photo-%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%93%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%A7%E0%A5%8B%E0%A4%95/", "date_download": "2019-11-21T23:29:24Z", "digest": "sha1:IW7OJCHNT3FXUMSL72ETQR324NQW6W55", "length": 4109, "nlines": 94, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates Photo : जगबुडी नदीने ओलांडलीधोक्याची पातळी; चिपळूण, खेड परिसर जलमय !", "raw_content": "\nउत्तर महाराष्ट्र – नाशिक\nपश्चिम महाराष्ट्र – पुणे\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nPhoto : जगबुडी नदीने ओलांडलीधोक्याची पातळी; चिपळूण, खेड परिसर जलमय \nPhoto : जगबुडी नदीने ओलांडलीधोक्याची पातळी; चिपळूण, खेड परिसर जलमय \nPrevious #Budget: झिरो बजेट शेतीवर भर देणार\nNext Photo : मुंबईतील इमारतींचं वास्तव\nPhoto : भेट भीमाशंकर ज्योतिर्लिंगाला\nPhoto: कसं जाल भीमाशंकरला\nनिकालापूर्वी मुख्यमंत्री केदारनाथ यात्रेवर\nशिवसेना 100 च्या वर जागा जिंकेल, संजय राऊत यांना विश्वास\n‘हाऊसफुल्ल 4’ मुळे मराठी सिनेमांना थिएटर्स नाही\nथ्रेसरमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू\nकोच्ची खासदारच्या पत्नीच्या ‘या’ पोस्टमुळे नेटकरी संतापले\nनिकालापूर्वी मुख्यमंत्री केदारनाथ यात्रेवर\nशिवसेना 100 च्या वर जागा जिंकेल, संजय राऊत यांना विश्वास\n‘हाऊसफुल्ल 4’ मुळे मराठी सिनेमांना थिएटर्स नाही\nथ्रेसरमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू\nकोच्ची खासदारच्या पत्नीच्या ‘या’ पोस्टमुळे नेटकरी संतापले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/samwad/india-pakistan-relations-a-race-of-obstacles/articleshow/71984271.cms", "date_download": "2019-11-22T00:50:00Z", "digest": "sha1:IBUTLDA7V2B2ZSGJKDP55CMASU6ILQ67", "length": 26387, "nlines": 158, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "samwad News: भारत पाकिस्तान संबंध – अडथळ्यांची शर्यत - india-pakistan relations - a race of obstacles | Maharashtra Times", "raw_content": "\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'WATCH LIVE TV\nभारत पाकिस्तान संबंध – अडथळ्यांची शर्यत\nआरआर पळसोकरशर्यत भारत-पाकिस्तान संबंध किती पातळी गाठू शकतात, याचा नवीन शोध जवळपास रोज लागतो...\nभारत पाकिस्तान संबंध – अडथळ्यांची शर्यत\nशर्यत भारत-पाकिस्तान संबंध किती पातळी गाठू शकतात, याचा नवीन शोध जवळपास रोज लागतो. आंतरराष्ट्रीय बैठकीत, आपसांतील संपर्कात आणि इतर राष्ट्रांशी संबंधांत भारत-पाकिस्तान यांच्यात नेहमी शाब्दीक चकमकी होतात. जम्मू आणि काश्मीर येथील ताबा रेषेवर तर युद्धसदृष्य स्थिती आहे. संबंध एवढे का बिघडले आहेत, हे समजण्यासाठी आपल्याल्या तीन स्तरांवर विवेचन करायला हवे. एक म्हणजे दोन्ही देशांतील अंतर्गत परिस्थिती ज्यात सुरक्षा, आर्थिक विकास, राजकारण आणि लोकशाहीचा अभाव अथवा मर्यादा यांचा वाटा आहे. दुसरे कारण म्हणजे उभय देशांचे शेजारी सत्तांशी संबंध व प्रामुख्याने चीनचा भारत-पाकिस्तान संबंधांवर काय परिणाम पडतो, हे दिसून येते आणि तिसरे म्हणजे महासत्तांचा आशियायी उपखंडात अमेरिका आणि संलग्न मित्र देशांची तसेच चीनची अनेक पैलूंची स्पर्धा, ज्याच्यात भारत-पाकिस्तान यांचे हितसंबंध जोडलेले आहेत. अनेक समस्या अशा आहेत, की वरून पाहिल्यास त्या कधीच सुटू शकणार नाहीत.\nआपण सर्व दोष पाकिस्तानवर टाकतो; पण यात आपल्याकडील उणीवादेखील भर घालतात. अशा परिस्थितीच्या उलगडा करण्यास प्रत्येक मुद्द्याचे विश्लेषण करावे लागेल. पाकिस्तानची अंतर्गत स्थिती सर्व प्रकारे नाजुक आहे. लिहिण्याच्या वेळी तेथील राजधानी इस्लामाबादच्या मार्गावर जमायत उलेमा इस्लामिया या धार्मिक आणि राजकीय पक्षाचे अध्यक्ष आणि धर्मगुरू फजलूर रहमानने भव्य मोर्चा काढून, पंतप्रधान इम्रान खानच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यांचे म्हणणे आहे, की इम्रान खान सैन्य दलाच्या मदतीने पंतप्रधान झाले आहेत. पूर्ण पाकिस्तानमध्ये अशी समजूत असल्याने, फजलूर रहमानच्या मागणीला बळ दिसते. माजी मुख्यमंत्री नवाझ शरीफ यांना बिनबुडाच्या राजकीय आरोपांखाली कैदेत ठेवले असून, सध्या स्वास्थ्य बिघडल्याने ते मृत्यूच्या दारावर आहेत आणि सहानुभूतीने त्यांना सामान्य नागरिकांचा पाठिंबा आहे. आधीच समजूत होती, की लष्कराला नवाझ शरीफ नको होते. इम्रान खान यांना या कारणांमुळे लष्करावर अवलंबून राहणे अनिवार्य आहे व विरोधकांचे आरोप अधिक बळकट होतात. पाकिस्तानच्या आर्थिक परिस्थितीबद्दल फार चर्चा करायला नको. पाकिस्तान सध्या चीन आणि सौदी अरेबियासह आखाती देशांच्या औदार्यावर विसंबून आहे. चीन हा पाकिस्तानचा कितीही अटल मित्र असला, तरी त्यांचे आर्थिक व्यवहार व्यापारी तत्वांवर असतात आणि अनेक प्रकारची मदत पाकिस्तानला डोईजड ठरू शकते, असे संकेत आहेत. आतापर्यंत आखाती देश आणि सौदी अरेबिया धर्माच्या आधारावर विविध प्रकारची मदत करत होते; परंतु खनिज तेलाच्या किमती कमी होण्यामुळे त्यांनाही पूर्वीप्रमाणे सढळ हा��ाने मदत करणे शक्य नाही. भारताच्या वाढणाऱ्या बाजारपेठेच्या आकर्षणाने, त्यांना निष्पक्ष राहणे अधिक सोयीचे आहे.\nसुरक्षेबाबत पाकिस्तानचे प्रश्न फक्त भारताशी जोडलेले नाहीत. त्यांची पश्चिमी सीमा अफगाणिस्तान आणि इराणशी जोडलेली आहे. अफगाणिस्तानातील अराजकता पाकिस्तानच्या वायव्य सरहद्द प्रांताच्या (खैबर पख्तुन्वा) पठाण जमातींच्या फाटा प्रदेशात पसरलेली आहे. सीमेवर नियंत्रण ठेवण्यासाठी पाकिस्तानने ड्यूरँड रेषेवर कुंपण बांधायला सुरुवात केली आहे. तेथे दहशतवाद्यांशी कायम चकमकी होत असतात व साहजिक पाक लष्कराला याची किंमत मोजावी लागते. भारत-पाकिस्तान यांच्यातील ताबारेषेवर होणाऱ्या हिंसाचाराएवढा हा प्रखर प्रकार नसला, तरी पाक लष्कराला आपले आघाडीचे सैनिक तेथे तैनात करावे लागतात. इराण सीमा ही अस्थिर बलुचिस्तान प्रांताला जोडून आहे. तेथेही फुटीरतावादी तुरळक हिंसाचाराच्या घडवत असतात. चीनचा ग्वादार बंदराशी जोडणारा भूमार्गाचा पट्टा सुरक्षित राहावा, ही त्यांची काळजी आहे. पाकिस्तानला सर्वांत मोठी चिंता आहे, की भारत आणि चीन यांच्यातील वाढत्या संबंधांचा त्यांच्या मैत्रीवर परिणाम होईल. या आशियातील सर्वांत मोठ्या दोन देशांत विशेष मैत्री नसली, तरी तसे वैरही नाही. भारताच्या उत्तर आणि ईशान्य सीमेवर, लडाख आणि अरुणाचल प्रदेशावर चीनचा दावा असला, तरी सध्या दोन्ही देशांच्या समंजस वागणुकीने सीमेवर स्थिती स्थिर आहे. शिवाय भारत-चीन आर्थिक व्यापार सुमारे ९६ अब्ज डॉलर पर्यंत पोहोचला आहे व वाढणार आहे. आज अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापार आणि त्यावरील निर्बंधांवर वाद चालू असताना, भारतासारख्या बाजारपेठेकडे दुर्लक्ष करणे कोणालाच परवडणारे नाही. चीनलादेखील सिकियांग प्रांतात इस्लामपंथी लोकसंख्येला नियंत्रणात ठेवण्यास सक्ती करावी लागते. त्यासाठी त्यांना आंतरराष्ट्रीय टीकेला तोंड द्यावे लागते. गेले काही महिने हाँगकाँग येथे लोकशाहीसाठी निदर्शने चालू आहेत व परिस्थिती कधीही नियंत्रणा पलीकडे जाऊ शकते. थोडक्यात, चीनमध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या हुकुमशाहीच्या पडद्यामागे सर्व आलबेल नाही. २०२१ साली कम्युनिस्ट पक्षाच्या शताब्दी सोहळ्यात व्यत्यय येऊ नये यासाठी चीन काय करेल, याचा अनुमान करणे कठीण आहे. पाकिस्तानला या घटनांची जाणीव असणार. इतर देशांशी संबंधांत एकेकाळचा खास मित्र अमेरिका आता पाकिस्तानपासून दुरावला आहे. अफगाणिस्तानमधून अमेरिकी सैनिक परतले, की पाकिस्तानला पूर्वीसारखे विसरले जाईल, अशी साधारण समजूत आहे. त्यानंतर पाकिस्तान पुन्हा एकदा एकाकी पडण्याची शक्यता आहे.\nभारत आणि पाकिस्तान यांच्यात कितीही स्पर्धा असली, तरी इतर देशांच्या गणतीत भारताचे अधिक महत्त्वाचे स्थान आहे, यात कोणालाच शंका नाही. त्यात दुसऱ्यांदा निवडून आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या विविध दौऱ्यांनी परराष्ट्र धोरणाला नवीन ऊर्जा दिली आहे. असे असले, तरी भारताने सुरू केलेल्या योजनांना अधिक गति मिळणे आवश्यक आहे. दोन उदाहरणे याच्यावर प्रकाश पाडू शकतात. प्रथम म्हणजे ऑगस्टच्या महिन्यात शासनाने जम्मू आणि काश्मीर येथे कलम ३७० रद्द केले. अपेक्षितपणे त्याच्यावर काही निवडक देशांकडून तीव्र प्रतिक्रीया व्यक्त झाली. कलम ३७० रद्द केल्याचे स्वागत काश्मीरचे खोरे सोडून जवळपास सर्व देशभर झाले. या कृतीचा आंतरराष्ट्रीय मंचावर खुलासा करण्यात आपले परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी मागे पडले. वास्तवात भारताचे परराष्ट्र मंत्रालयातील अधिकारी अत्यंत उच्च श्रेणीचे व नावाजलेले आहेत. खुद्द परराष्ट्र मंत्री अनुभवी असून, मंत्रालयाचे सचिव राहिलेले आहेत. मग का आपण याच्यासाठी तयार नव्हतो कूटनीतित वेगाने बदलणाऱ्या समीकरणांप्रमाणे, आपल्या धोरणांबद्दल इतर देशांशी चर्चा करून, त्यांना आपल्या दृष्टिकोनाशी अवगत करणे आणि आपल्याकडे वळवून घेण्यात खरे आव्हान आहे. यात काही उणीव या वेळेस दिसून आली. दुसरे उदाहरण म्हणजे, जगभर पसरत असलेली आर्थिक मंदीची झळ भारताला लागलेली आहे. कमी होणारा विकासदर (खरे तर ५ टक्के इतका खराब नाही) आणि त्यामुळे वाढणारी बेरोजगारी, त्यात महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात अवकाळी झालेल्या पावसाचे नुकसान इ. समस्यांवर मात करून, विकास कायम ठेवणे, हे खरे आव्हान आहे. विकासासाठी ठोस उपक्रम राबविण्यास राजकीय इच्छाशक्ती आणि शासकीय व्यवस्था जागृत दिसत नाही. येथे कमतरता आहे. लोकशाहीत केंद्रात आणि राज्यांत वेगवेगळ्या पक्षांची सत्ता असल्याने अनेकदा असे होते; पण सर्वांचे सहकार्य मिळविण्यासाठी शासकीय यंत्रणेला तेवढे अधिक श्रम घ्यावे लागतील. याचाही अभाव दिसतो. आज जागतिक आर्थिक आणि सुरक्षा मंचांवर भारताचे महत्त्वाचे स्थान आहे. त्याचा आपल्या देशहितासाठी उपयोग केला पाहिजे. इम्रान खानने अक्षरशः हात वर करत कबुल केले, की भारताचे आर्थिक सामर्थ्य आणि उपलब्ध बाजारपेठेच्या कारणांनी पाकिस्तानचे कोणी ऐकायला किंवा समर्थन करायला तयार नाही. चीन जर पाकिस्तानशी मैत्री वाढवत आहे, तर त्याचा अधिक फायदा त्यांना स्वतःला होत आहे. अशा वेळी भारताने पाक-चीन सहकार्य आणि मदतीकडे परिपक्व दृष्टीने पाहून आपले धोरण ठरवावे. भारताने नेहमीच धोरणात्मक स्वातंत्र्य ठेवले असून, काही दिवसांपूर्वी 'आरसेप' (प्रादेशिक व्यापक आर्थिक भागेदारी) करारात अनेक वर्षांच्या वाटाघाटीनंतर सहभाग नाकारला आहे. स्वतंत्र धोरण राबवायला आपली अंतर्गत स्थिती भक्कम असली पाहिजे. आजच्या आव्हानात्मक काळात सर्व देशाला एकत्र होऊन काम करणे आवश्यक आहे व तशी अपेक्षा आपण करू शकतो.\n(लेखक निवृत्त ब्रिगेडिअर आहेत.)\nमटा संवाद:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nखरा पुरुषार्थ नक्की कशात\nखरा पुरुषार्थ नक्की कशात\nराजकीय विचार आणि आचार\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\n'असा' झाला गायिका गीता माळी यांच्या कारला अपघ...\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nSPG सुरक्षा हटवण्याच्या निर्णयावर प्रियंका गांधींची 'ही' प्र...\n'अशी' आहे जीप कॉम्पास ट्रेलहॉक\nमी दलितविरोधी वक्तव्य केले नाही: बाबा रामदेव\nभाजपच्या नेतृत्वात झारखंड नक्षलवादी मुक्त झाला: शहा\nमथुरेत माकड सफारी सुरू करा; हेमामालिनी यांची उपरोधिक मागणी\n९३ टक्के भारतीयांना H4 अंतर्गत अमेरिकेत व्हिसा\nआर्थिक वाढीचा भाषिक मंत्र\nमहमद खडस: समाजवादी मुल्यांवर निष्ठा असणारा नेता\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nभारत पाकिस्तान संबंध – अडथळ्यांची शर्यत...\nउदयनराजेंचा असा फसला प्रयोग", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.bolbhidu.com/category/%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B0/page/23/", "date_download": "2019-11-22T01:01:11Z", "digest": "sha1:UMA2S5CXG3UMW45DPLZ5HOAVVH3TROGD", "length": 10225, "nlines": 113, "source_domain": "www.bolbhidu.com", "title": "फोर्थ अंपायर Archives - Page 23 of 23 - BolBhidu.com", "raw_content": "\nखानाबदोश – अविनाश वीर\nनवा भि़डू नवं राज्य\nAllआपलं घरदारइलेक्शनसातबारादिल्ली दरबारमाहितीच्या अधिकारातमुंबई दरबार\nआणि मुंबई महाराष्ट्राला देणार नाही म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर चप्पलेचा वर्षाव होऊ लागला\nआंदोलने फक्त जेएनयुमध्ये होत नाही. आयआयटीमध्ये सुद्धा आंदोलन सुरु आहे.\nआणि सयाजी महाराजांनी १०१ सोन्याची नाणी डिपॉजीट भरून बँक सुरु केली.\nमराठ्यांच्या धास्तीमुळं जगातली सगळ्यात मोठी तोफ बनवण्यात आली होती.\nAll“UNCENSORED”- अमोल उदगीरकरकाळीज स्पेशलिस्टखानाबदोश – अविनाश वीरगेम ऑफ थ्रोन्सग्यान की दुकाननजरियानवा भि़डू नवं राज्यमुव्ही मदारी\nगेम ऑफ थ्रोन्समध्ये कोणाची शीट लागणार\nगेम ऑफ थ्रोन्स लिहिणारा जॉर्ज आर आर आबा नेमका हाय तरी…\nपाकिस्तानात सापडलाय गरीबांचा टिरीयन लॅनिस्टर.\nनवा भि़डू नवं राज्य\nफिल्मफेअरच्या बाहुलीला स्कूटरचा प्रवास घडवणारे सयाजी शिंदे.\nHome फोर्थ अंपायर Page 23\nलफडं म्हणजे लफडं असत शाम्मीच आणि आपलं सेम असत \nफोर्थ अंपायर बोलभिडू कार्यकर्ते - March 7, 2018\nप्रेमात आणि युद्धात सर्वकाही माफ असत, फक्त स्क्रिनशाॅट सोडून. गेल्या काही वर्षात संपुर्ण जगापुढे असणारा ज्वलंत प्रश्न म्हणून स्क्रिनशाॅटचा केला जाणारा दुरूपयोग हा चर्चेचा...\nश्रीलंका, क्रिकेट आणि दंगल यांच खूप जुनं नात आहे \nफोर्थ अंपायर बोलभिडू कार्यकर्ते - March 7, 2018\n‘निदाहस’ या सिंहली शब्दाचा अर्थ स्वातंत्र्य. श्रीलंकन स्वातंत्र्याला ७० वर्षे पूर्ण झाल्याचं औचित्य साधून श्रीलंकेत निदाहस ट्रॉफीचं आयोजन करण्यात आलंय. भारत व्हर्सेस श्रीलंका या...\nजेव्हा १० व्या क्रमांकावरील विश्वविक्रमी शतकानंतरही त्याला संघातून वगळण्यात आलं.\nफोर्थ अंपायर बोलभिडू कार्यकर्ते - March 5, 2018\nकसोटी क्रिकेटमधील ९ व्या विकेटसाठीची सर्वोत्तम पार्टनरशीप. १५ फेब्रुवारी १९९८. द. आफ्रिकेतील जोहान्सबर्गचं मैदान. द.आफ्रिका आणि पाकिस्तान दरम्यानच्या ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याचा...\nयुरोपियन लीगमध्ये राडा करणारी भारतीय पोरं……\nफोर्थ अंपायर बोलभिडू कार्यकर्ते - February 20, 2018\nक्रिकेटच्या सावलीत का होईना भारतात सुद्धा फुटबॉल वाढायला लागला आहे. युरोपियन लीगच्या दुनियेत भारतीय फुटबॉलपट्टू प्रवेश करायला लागले आहेत. भारतात फुटबॉलसाठी तयार होऊ लागलेलं इन्फ्रास्ट्रक्चर...\nमाझे फुटबॉलचे प्रयोग : महात्मा गांधी\nफोर्थ अंपायर बोलभिडू कार्यकर्ते - February 14, 2018\nग्लोबल माणसाची ग्लोबल गोष्ट, महात्मा गांधी, भारताचा सगळ्यात ग्लोबल माणूस. देशाच्याच काय तर जगाच्या पातळीवर इतिहासावर बोलत असताना महात्मा गांधींच नाव घ्यावच लागतं. हि गोष्ट महात्मा...\nविराटला रनआउट करणार, अन मी शतक ठोकणार..\nफोर्थ अंपायर बोलभिडू कार्यकर्ते - February 14, 2018\nरोहित शर्माचा नवा ‘शतक फॉर्म्युला’. विराट कोहलीच्या नेत्तृत्वाखालील भारतीय संघाने प्रथमच द. आफ्रिकेत एकदिवसीय मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. पहिल्या सलग तीन मॅचेसमध्ये विजय मिळविल्यानंतर मालिका...\nकॉट सचिन तेंडूलकर, बोल्ड वसिम अक्रम…\nफोर्थ अंपायर बोलभिडू कार्यकर्ते - February 14, 2018\nजेव्हा सचिन, अक्रम, कुंबळे आणि सईद अन्वर एकाच संघाकडून खेळतात... क्रिकेटला धर्म वैगेरे मानणाऱ्या लोकांचा आपला देश. त्यातही सामना जर पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध असेल...\nहाडे मोडून पदक मिळवण्याचा प्रवास कायम \nफोर्थ अंपायर बोलभिडू कार्यकर्ते - February 13, 2018\nवर्षभरापूर्वी झालेल्या जीवघेण्या अपघातात त्याच्या शरीरातील 17 हाडे मोडली होती. तो अक्षरशः मृत्यूशय्येवर होता. या अपघातातून सावरल्यानंतर एखाद्याने स्नोबोर्डिंगचा विचारही सोडून दिला असता. पण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/kolhapur-news/devotees-crowd-on-the-jyotiba-mountain-1229079/", "date_download": "2019-11-22T01:14:14Z", "digest": "sha1:E4WESGHPGPQOPD3GOELARCHIUDY26M2K", "length": 14674, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "जोतिबा डोंगरावर भाविकांची गर्दी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनायजेरियन नागरिकांना घर भाडय़ाने देणाऱ्या ५ जणांवर गुन्हा\nसिडकोच्या घरांची सोडत आगरी कोळी भवनात\nवाहतूक कोंडीवरून नगरसेवक आक्रमक\nकांदा दराची चढाई सुरूच\nधुळ्यात महाआघाडीचा प्रयोग यशस्वी होणार\nजोतिबा डोंगरावर भाविकांची गर्दी\nजोतिबा डोंगरावर भाविकांची गर्दी\nचैत्र यात्रेचा उद्या मुख्य दिवस\n‘दख्खनचा राजा’ जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेचा मुख्य दिवस गुरुवार असल्याने जोतिबा डोंगरावर (वाडी रत्नागिरी) येथे भाविकांची गर्दी होऊ लागली आहे. पाणी टंचाई तीव्र असल्याने ‘पाणी वाचवा’ अभियान राबविण्यात येणार आहे. कोल्हापूर महानगरपालिकेकडून पंचगंगा नदीघाट परिसर येथे सोमवारी आरोग्य विभागाच्या वतीने विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेश या राज्यांतील सुमारे ७ लाख भाविक कुलदैवत दर्शनासाठी येतील असा अंदाज आहे.\nजोतिबा डोंगरावर बेळगावची मानाची सासनकाठी चांदीची मूर्ती, नंदीकाठीच्या लवाजम्यासह दाखल झाली. सोलापूर ते जोतिबा डोंगर पायी दंडवत घालत आलेल्या उद्धव कोरे या भाविकाचे आगमन जोतिबा मंदिरात झाले. या चैत्र यात्रेसाठी जोतिबा डोंगरावर सुमारे सात लाखांहून अधिक भाविक जोतिबाचे दर्शन घेतात. प्रशासनाने या यात्रेसाठी जय्यत तयारी केली आहे.\nकोल्हापुरात पंचगंगा नदीघाटावर एसटी महामंडळाने निवारा शेड उभारले आहे. मंगळवारपासून पंचगंगा घाटावरून भाविकांसाठी एसटी बसेसची विशेष सोय केली आहे, तसेच मध्यवर्ती बसस्थानक, जोतिबा बसस्थानकातून पाच मिनिटाला बसेस सुटणार आहे. ‘चांगभलं’च्या गजरात सासनकाठय़ा, भगवे झेंडे घेऊन भाविक खासगी वाहनांतून येत आहेत .\nबुधवारी सासनकाठी मिरवणुकीतील मानाच्या सासनकाठय़ा दाखल होतील. कोल्हापूर जिल्हा टू-व्हिलर मॅकेनिक असोसिएशनची बठक होऊन ‘पाणी वाचवा’ अभियान राबविण्यात येणार असून तहानलेल्या भाविकांसाठी मार्गावरच पिण्यासाठी पिण्याच्या बाटल्या पुरवण्याचा निर्णय झाला .तसेच कोल्हापूर ते जोतिबा ते वारणा या मार्गावर नऊ ठिकाणी टू-व्हिलर दुरुस्ती, पंक्चर, मॅकेनिक अशा ७० जणांच्या पथकाची सोय केली आहे. त्यातून मोफत सेवा देण्यात येणार आहे.\nकेंद्र शासनाचे स्वच्छ भारत अभियान धर्तीवर राज्यामध्ये राबविणेत येत असलेल्या स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत श्री जोतिबा चत्र यात्रेच्या निमित्ताने कोल्हापूर महानगरपालिकेकडून पंचगंगा नदीघाट परिसर येथे सोमवारी आरोग्य विभागाचेवतीने विशेष स्वच्छता मोहीम राबविणेत आली.\nमोहिमेमध्ये स्थानिक नगरसेविका , परिसरातील ज्येष्ठ नागरिक, तरूण मंडळे तसेच कोमनपा मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील, विभागीय आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, आरोग्य निरीक्षक दिलीप पाटणकर व आरोग्य विभागाकडील एकूण ५० कर्मचारी यांनी सहभाग घेवून संपूर्ण पंचगंगा घाटाची स्वच्छता केली असून ३ डं��र कचरा व गाळ उठाव करणेत आला आहे. तसेच संपूर्ण परिसरामध्ये कीटकनाशके तसेच मनपा टँकरव्दारे पाणी फवारणी करण्यात आली आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nकोल्हापूर डीसीसी बँकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ‘अच्छे दिन’, पेन्शनमध्ये चौपट वाढ\nकुस्तीच्या मैदानात कोसळलेल्या निलेश कंदूरकरचा अखेर मृत्यू\nलग्नासाठी दोन महिला पोलिसांकडून छळ, कोल्हापूरात पोलिसाने संपवले जीवन\n कोल्हापुरात २० नगरसेवकांचं पद रद्द\nमुसळधार पावसामुळे कोल्हापूर तुंबलं, पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाचा बोजवारा\nVIDEO : शिवाजी नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणा...\nशिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याबद्दल शरद म्हणतो, 'नजरेचा इशारा इकडे तिकडे झाला तरी...'\n'या' बॉलिवूड अभिनेत्रीचे होते पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत अफेअर\nया देशात सापडला ९० वर्षांपूर्वीचा मिकी माऊस\n‘तान्हाजी'च्या ट्रेलर लाँचला पत्रकाराने तैमुरबद्दल विचारला 'हा' मजेदार प्रश्न, सैफ म्हणाला...\nबनावट नोटांप्रकरणी एकही गुन्हा दाखल नाही\n‘कर्करोग योद्धय़ां’कडून राज्यात २०३४ शस्त्रक्रिया\nअमित शहांकडून झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अयोध्येचा मुद्दा\nभारतीय क्रिकेटमध्ये गुलाबी क्रांती\nयूएनएससीमध्ये पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित\n‘देशातील राष्ट्रीय महामार्गाच्या ५६६ प्रकल्पांना विलंब’\nकाश्मीरमध्ये दुकाने, व्यापारी संकुले दुसऱ्या दिवशीही बंद\nकेंद्र सरकारच्या नोकऱ्यांमधील ७ लाख पदे रिक्त\n‘काश्मीरमध्ये संपूर्ण निर्बंध असल्याचा आरोप करणाऱ्या याचिका चुकीच्या’\nप्रकाशझोतातील कसोटीकडे मनोरंजन म्हणून पाहू नये\n\"नथुराम गोडसे आमच्या मनात\" म्हणत सुभाषचंद्र बोस यांच्या पणतीने केली पूजा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.co.in/hall-tickets/", "date_download": "2019-11-22T00:21:25Z", "digest": "sha1:K5KZTOMIAZQZTCLDWGNLX26HYGMHNQUO", "length": 12623, "nlines": 96, "source_domain": "nmk.co.in", "title": "NMK प्रवेशपत्र NMK Hall Tickets/ Admit Card - nmk.co.in", "raw_content": "\nमाध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात कनिष्ठ लिपिक प्रवेशपत्र उपलब्ध\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या अधिनस्त असलेल्या राज्यमंडळ/ विभागीय मंडळ, पुणे/ नागपूर/ औरंगाबाद/ नवी मुंबई…\nमहा-मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड (१०५३) प्रवेशपत्र उपलब्ध\nमहाराष्ट्र शासनाचा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असलेल्या महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील व्यावसायिक सहाय्यक पदांसाठी २२ नोव्हेंबर २०१९…\nमहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध\nमहाराष्ट्र अद्यौगिक विकास महामंडळ (MIDC) यांच्या आस्थापनेवरील वर्ग-क आणि वर्ग-ड संवर्गातील विविध पदांच्या एकूण १८७ जागा भरण्यासाठी (बारवी धरण) प्रकल्पग्रस्त…\nजलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता (गट-ब) परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध\nमहाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता (गट-ब) पदांच्या एकूण ५०० जागा भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध झाली असून…\nमुंबई अग्निशमन संचालनालय (MFS) प्रवेश परीक्षा-२०१९ चे प्रवेशपत्र उपलब्ध\nमहाराष्ट्र अग्निशमन संचालनालय (एमएफएस) यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या अग्निशमन सेवा प्रवेश परीक्षा-२०१९ या परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध झाली असून उमेदवारांना ती…\nभारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) सहाय्यक पूर्व परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध\nभारतीय आयुर्विमा महामंडळाच्या आस्थापनेवरील सहाय्यक पदांच्या एकूण ७८७१ जागा भरण्यासाठी दिनांक 21 आणि २२ अक्टोबर २०१९ ऐवजी दिनांक ३० व…\nकोचीन शिपयार्ड लिमिटेड प्रकल्प सहाय्यक (८२) परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध\nकोचीन शिपयार्ड लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील प्रकल्प सहाय्यक पदांच्या एकूण ८२ जागा भरण्यासाठी दिनांक १९ अक्टोबर २०१९ रोजी घेण्यात येणाऱ्या परीक्षेची…\nसंरक्षण संशोधन व विकास संघटना तंत्रज्ञ (३५१) परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध\nसंरक्षण संशोधन व विकास संघटना यांच्या आस्थापनेवरील तंत्रज्ञ (टेक्निशियन) पदांच्या एकूण ३५१ जागा भरण्यासाठी दिनांक २३ अक्टोबर २०१९ रोजी घेण्यात…\nमहाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा (लिपिक-टंकलेखक) प्रवेशपत्र उपलब्ध\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र गट-क सेवा (लिपिक-टंकलेखक) मुख्य परीक्षा-२०१९ ची प्रवेशपत्र उपलब्ध झाली असून उमेदवारांना ती सोबतच्या लिंकवरून…\nभारतीय स्टेट बँक विषेतज्ञ अधिकारी (४७७) ऑनलाईन परीक्षा प्���वेशपत्र उपलब्ध\nभारतीय स्टेट बँक यांच्या आस्थापनेवरील विषेतज्ञ अधिकारी पदांच्या ४७७ पदांच्या भरतीसाठी २० आक्टोबर २०१९ रोजी घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेची प्रवेशपत्र…\nआर्मी पब्लिक स्कूल शिक्षक (८०००) पदांच्या चाळणी परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध\nआर्मी पब्लिक स्कूल यांच्या आस्थापनेवरील पदव्युत्तर शिक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक आणि प्राथमिक शिक्षक पदांच्या जागा भरण्यासाठी दिनांक १९ आणि २०…\nआयबीपीएस प्रोबेशनरी ऑफिसर/ प्रशिक्षणार्थी परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध\nआयबीपीएस मार्फत विविध बँकाच्या आस्थापनेवरील प्रोबेशनरी ऑफिसर/ व्यवस्थापन प्रशिक्षांर्थी पदांच्या एकूण ४३३६ जागा भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध…\nदिल्ली अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था नर्सिंग अधिकारी परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध\nअखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, नवी दिल्ली यांच्या आस्थापनेवरील नर्सिंग अधिकारी पदांसाठी १५ सप्टेंबर २०१९ रोजी घेण्यात येणाऱ्या परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध…\nनेहरू युवा केंद्र संघटनच्या विविध पदांसाठी होणाऱ्या परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध\nभारत सरकारच्या युवा आणि क्रीडा मंत्रालयाच्या अधिनस्थ असलेल्या नेहरू युवा केंद्र संघटन मध्ये सहाय्यक संचालक / जिल्हा युवा समन्वयक, ज्युनिअर…\nभारतीय रेल्वेतील विविध (१३४८७) जागांसाठी होणाऱ्या परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध\nरेल्वे भरती बोर्ड मार्फ़त भारतीय रेल्वेच्या विविध विभागाच्या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या कनिष्ठ अभियंता, डेपो साहित्य अधीक्षक, रसायन व धातुकाम सहाय्यक…\nअकोला जिल्हा ग्रामीण जीवनोन्नती अभियान भरती परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध\nमहाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, अकोला यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७३ जागा कंत्राटी पद्धतीने…\nमहाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी उपकेंद्र सहाय्यक परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध\nमहाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील उपकेंद्र सहाय्यक पदाच्या एकूण २००० जागा भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेची प्रवेशपत्र…\nभारतीय अन्न महामंडळ लिपिक/ लघुलेखक प्रात्यक्षिक प्रवेशपत्र उपलब्ध\nभारतीय अन्न महामंड��ाच्या आस्थापनेवरील लिपिक/ लघुलेखक पदांसाठी घेण्यात येणाऱ्या प्रात्यक्षिक परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध झाली असून उमेद्वारांना खलील सबंधित वेबसाईट लिंकवरून…\nपशुसंवर्धन विभाग पशुधन पर्यवेक्षक आणि परिचर परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध\nमहाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या आस्थापनेवरील पशुधन पर्यवेक्षक आणि परिचर पदांच्या एकूण ७२९ जागा भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध झाली…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.co.in/ordnance-factory-bhandara-nmk-recruitment-2019/", "date_download": "2019-11-21T23:51:50Z", "digest": "sha1:TMCMQ6IC7D4FZCQXPS3PIS77FZAINCYG", "length": 1660, "nlines": 25, "source_domain": "nmk.co.in", "title": "NMK - Ordnance Factory Bhandara Recruitment 2019 : Lipik-Tanklekhak 3 Posts", "raw_content": "\nभंडारा जिल्ह्यातील ऑर्डनन्स फॅक्टरी येथे कनिष्ठ लिपिक पदाच्या ३ जागा\nऑर्डनन्स फॅक्टरी, भंडारा यांच्या आस्थापनेवर कनिष्ठ लिपिक पदाच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ ऑगस्ट २०१९ आहे.\nअधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.\nजाहिरात पाहा ऑनलाईन अर्ज करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.discovermh.com/kunkeshwar-beach/", "date_download": "2019-11-22T00:49:29Z", "digest": "sha1:NMA53OSXV4NR5XDXR3LGIMS53U35MAFB", "length": 13001, "nlines": 211, "source_domain": "www.discovermh.com", "title": "कुणकेश्वर किनारा | Discover Maharashtra", "raw_content": "\nमराठी ऐतिहासिक PDF पुस्तके\nमराठी ऐतिहासिक PDF पुस्तके\nHome महाराष्ट्र दर्शन कुणकेश्वर किनारा\nकुणकेश्वर हे कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड तालुक्यातील समुद्रकिनारी वसलेले असुन ते देवगडपासुन दक्षिणेस २० कि.मी.वर आहे. कुणकेश्वर हे एक प्राचीन तीर्थक्षेत्र आहे. येथे श्री क्षेत्र कुणकेश्वर हे शिवमंदिर असुन या मंदिराची उभारणी १२ व्या शतकात यादव कालखंडामध्ये झाली असावी. मंदिरात जांभ्या दगडातील स्वयंभू शिवलिंग आहे. समुद्रकिनारी याची उभारणी झाली असल्याने सागराच्या लाटांना तोंड देण्यासाठी समुद्राकडील भाग अंदाजे १० मीटर उंचीच्या दगडी तटाने बांधून काढला आहे. २० मीटर उंचीचे भव्य मंदिर तटबंदीने वेढलेले असून आतील आवार जांभा दगडाच्या फरशीचे आहे. ३० फूट उंचीच्या चौथऱ्यावर सुमारे ५० फूट उंचीचे हे मंदिर आहे. उत्कृष्ट शिल्पकलेचा नमुना म्हणून मं��िराच्या बांधकामाकडे पाहिले जाते.\nमहाशिवरात्रीला येथे प्रचंड मोठी यात्रा भरते. कुणकेश्वरचा समुद्र किनारा अत्यंत स्वच्छ असून सुरक्षितही आहे. येथे मोठया प्रमाणावर मासेमारी चालते. येथील संध्याकाळचा सूर्यास्त पाहण्यासाठी न चुकता थांबावे. धार्मिक आणि सहलीचे ठिकाण या दोन्ही गोष्टी एकत्र आल्याने कुणकेश्वरची चांगलीच प्रगती झाली आहे. इथे राहण्याची आणि जेवणाची चांगली सोय होते. कुणकेश्वर ते मिठबाव साधारण १२ किलोमीटर अंतर आहे. मिठबाव येथे पांढ-या शुभ्र रेतीचा समुद्रकिनारा असून तो अत्यंत सुरक्षित आहे. मिठबावचा समुद्रकिनारा ६ किलोमीटर इतका लांब पसरलेला आहे. मिठबाव कुणकेश्वर या लांब पसरलेल्या समुद्रकिना-याने चालत जावे. किना-यावर जमलेल्या कोळयांची मासेमारी पाहावी. त्यांच्याकडून ताजे मासे विकत घेऊन कुणकेश्वरला ताज्या माश्यावर ताव मारावा. संध्याकाळी रम्य सूर्यास्त पाहावा व आपली सुट्टी सार्थकी लावावी.\nPrevious articleमराठी साहित्यिकांची यादी टोपणनावानुसार\nNext articleअपरिचित क्रांतीपर्व महाराज चीमासाहेब\nमहाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.\nसैह्याद्रीच्या कुशीत रडतोय शिवबांचा इतिहास.\nमोडीची गोडी – भाग ६ – सोप्या मोडी शब्दांचा सराव\nमराठा सरदार खंडेराव | सेनाखासखेल\nSADASHIV JIJABA AMRALE on बा रायगड परिवार महाराष्ट्र\nCHANDRASHEKHAR MADHAV KIRTANE on मराठी ऐतिहासिक पुस्तके PDF स्वरुपात\nArun Shinde on संपूर्ण ज्ञानेश्वरी PDF स्वरूपात\nRahul nalawade on शिवाजी महाराजांचे आरमार | भाग १\nमहाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे. वरील विषयाला अनुसरून आपल्याकडे काही लेख कोणत्याही भाषेत असतील तर आम्हाला नक्की पाठवा ते तुमच्या नावासह टाकण्यात येतील.\nलेख पाठवण्यासाठी येथे क्लिक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune-news/drama-tickets-now-home-1910966/", "date_download": "2019-11-22T01:23:03Z", "digest": "sha1:ZYHNAFSKQVTGF2N5IVXKBBVWIOK5M534", "length": 14679, "nlines": 191, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Drama tickets now home | नाटक बिटक : नाटकाची तिकिटेही आता घरपोच | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनायजेरियन नागरिकांना घर भाडय़ाने देणाऱ्या ५ जणांवर गुन्हा\nसिडकोच्या घरांची सोडत आगरी कोळी भवनात\nवाहतूक कोंडीवरून नगरसेवक आक्रमक\nकांदा दराची चढाई सुरूच\nधुळ्यात महाआघाडीचा प्रयोग यशस्वी होणार\nनाटक बिटक : नाटकाची तिकिटेही आता घरपोच\nनाटक बिटक : नाटकाची तिकिटेही आता घरपोच\nप्रेक्षकांना नाटकाच्या तिकिटासाठी ऑनलाइन बुकिंगचा जादा खर्च करण्याची किंवा नाटय़गृहापर्यंत जाण्याचे कष्ट करण्याची गरज नाही.\nप्रेक्षकांना नाटकाच्या तिकिटासाठी ऑनलाइन बुकिंगचा जादा खर्च करण्याची किंवा नाटय़गृहापर्यंत जाण्याचे कष्ट करण्याची गरज नाही. कारण पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये नाटकाची तिकिटे रसिकांना घरपोच मिळू लागली आहेत.\nखाद्य पदार्थापासून टीव्ही, फ्रिजसारखी कुठलीही वस्तू आता घरपोच मिळू लागली आहे. नाटकाच्या तिकिटांसाठी ऑनलाइन बुकिंगचा पर्याय उपलब्ध असला, तरी आता नाटकाची तिकिटे थेट घरपोच मिळू लागली आहे. पुण्यातील नाटय़ वर्तुळात हा नवा कल उदयाला येत असून, नाटकाचा प्रेक्षक वाढण्यासाठी ही कल्पना उपयुक्त ठरण्याची अपेक्षा आहे.\nनाटकाला जायचे झाल्यास प्रेक्षकांना ऑनलाइन बुकिंग करण्याशिवाय नाटय़गृहाच्या तिकीट खिडकीवर जाण्याशिवाय पर्याय नाही. ऑनलाइन बुकिंगसाठी संबंधित संकेतस्थळाकडून प्रत्येक तिकिटासाठी ‘हँडलिंग चार्जेस’च्या रूपात २० ते ३० रुपये जास्त आकारले जातात. त्यामुळे एका कुटुंबातील पाच जणांना जायचे असल्यास ऑनलाइन बुकिंगमध्ये तिकीट खर्चाशिवाय जास्तीचे १०० ते १५० रुपये जास्त खर्च करावे लागतात. मात्र, आता घरपोच तिकिटे मिळू लागल्याने प्रेक्षकांना नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. कुरिअर व्यावसायिक संदीप चाफेकर यांनी घरपोच नाटकांची तिकिटे देण्याची कल्पना प्रत्यक्षात आणली आहे. पुण्यासह पिंपरी-चिंचवड परिसरातील प्रेक्षकांना या सुविधेचा लाभ घेता येईल.\n‘नाटकाचे तिकीट ऑनलाइन काढल्यावर मोबाइल दाखवून प्रवेश करण्यासाठी गर्दी होते. त्यामुळे नाटकाचे तिकीट घरपोच मिळाल्यास प्रेक्षकांसाठी ते नक्कीच सोयीचे ठरेल. या विचारातून प्र��ोग सुरू झाला. नाटकाची घरपोच तिकिटे ही कल्पना सध्याच्या व्यवस्थेच्या एक पाऊल पुढे आहे. कारण ऑनलाइन तिकिटाच्या व्यवहारात प्रेक्षकांना आधी पैसे द्यावे लागतात. तर आम्ही तिकीट घरपोच करून पैसे घेतो. त्यासाठी काही माफक शुल्क आकारतो. प्रेक्षकांचा प्रतिसाद जाणून घेण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर आम्ही चार-पाच नाटकांना ही सुविधा उपलब्ध करून दिली. त्याला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. सध्या दररोज वीस ते पंचवीस तिकिटे या प्रमाणे घरपोच तिकिटे दिली जातात. हे प्रमाण येत्या काळात नक्कीच वाढणार आहे. स्वाभाविक त्याचा फायदा नाटकाचा प्रेक्षक वाढण्यासाठीही होईल,’ असं संदीप चाफेकर यांनी सांगितलं.\nजवळपास सात वर्षांपूर्वी फोन बुकिंग सुरू झालं. त्याला प्रतिसाद मिळत होता. मात्र ऑनलाइन बुकिंगची व्यवस्था निर्माण झाल्यावर फोन बुकिंग कमी झालं. सध्या ऑनलाइन बुकिंग जवळपास ५० ते ६० टक्के आणि प्रत्यक्ष खिडकीवर येऊन ३० टक्के बुकिंग होतं. ज्येष्ठ नागरिकांना घरपोच तिकीट मिळण्याचा फायदा होईल. घरपोच मिळणाऱ्या तिकिटांवर आसन क्रमांक नमूद केलेला असल्याने कोणतीही अडचण येत नाही. या नव्या व्यवस्थेचा प्रेक्षक वाढण्यासाठी फायदा होईल अशी अपेक्षा आहे. घरपोच तिकिटांची ही कल्पना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत.\n– प्रवीण बर्वे, नाटय़ व्यवस्थापक\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nVIDEO : शिवाजी नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणा...\nशिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याबद्दल शरद म्हणतो, 'नजरेचा इशारा इकडे तिकडे झाला तरी...'\n'या' बॉलिवूड अभिनेत्रीचे होते पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत अफेअर\nया देशात सापडला ९० वर्षांपूर्वीचा मिकी माऊस\n‘तान्हाजी'च्या ट्रेलर लाँचला पत्रकाराने तैमुरबद्दल विचारला 'हा' मजेदार प्रश्न, सैफ म्हणाला...\nबनावट नोटांप्रकरणी एकही गुन्हा दाखल नाही\n‘कर्करोग योद्धय़ां’कडून राज्यात २०३४ शस्त्रक्रिया\nअमित शहांकडून झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अयोध्येचा मुद्दा\nभारतीय क्रिकेटमध्ये गुलाबी क्रांती\nयूएनएससीमध्ये पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित\n‘देशातील राष्ट्रीय महामार्गाच्या ५६६ प्रकल्पांना विलंब’\nकाश्मीरमध्ये दुकाने, व्यापारी संकुले दुसऱ्या दिवशीही बंद\nकेंद्र सर��ारच्या नोकऱ्यांमधील ७ लाख पदे रिक्त\n‘काश्मीरमध्ये संपूर्ण निर्बंध असल्याचा आरोप करणाऱ्या याचिका चुकीच्या’\nप्रकाशझोतातील कसोटीकडे मनोरंजन म्हणून पाहू नये\n\"नथुराम गोडसे आमच्या मनात\" म्हणत सुभाषचंद्र बोस यांच्या पणतीने केली पूजा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A8%E0%A5%A8%E0%A5%AA", "date_download": "2019-11-22T00:13:46Z", "digest": "sha1:R3Z2WPJNGPPMIUKCYEZMFL6OXTFPM7MS", "length": 4596, "nlines": 154, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १२२४ - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १२२४ मधील जन्म‎ (रिकामे)\n► इ.स. १२२४ मधील मृत्यू‎ (रिकामे)\n\"इ.स. १२२४\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे १२२० चे दशक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१३ रोजी १५:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/baramati-arrested-shrigonda-fake-note-case/", "date_download": "2019-11-22T00:07:09Z", "digest": "sha1:W7RUKXLXTAVAVXJUAYMSCLZ65LZLBM6U", "length": 16152, "nlines": 229, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "बारामतीच्या एकास अटक", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\n11 प्राथमिक आरोग्य केंद्रांना कायाकल्प पुरस्कार\nहातपाय बांधलेली नग्न अवस्थेतील तरुणी रेल्वे रूळावर आढळली\nजिल्ह्यातील ढोकी, संगमनेर नजीकच्या नाक्यावर टोलसाठी फास्टॅग प्रणाली\nअकोलेत कांदा 7000 वर\n२२ नोव्हेंबर २०१९, ई-पेपर, नाशिक\nसरसंघचालकांची वनवासी कल्याण प्रांत कार्यालयास भेट; ज्येष्ठ प्रचारक दीक्षितांच्या प्रकृतीची विचारपूस\nवॉटर बेल.. पाणी पिण्याला सुरुवात; दापूर येथे जि. प. शाळेत अनोखा उपक्रम\nत्र्यंबकेश्वर पंचायत समितीचे नशीब उजळले; गटविकास अधिकाऱ्याचा राज्यपालांच्या हस्ते गौरव\nजळगाव ई पेपर (२२ नोव्हेंबर २०१९)\nअमळनेरचा ‘नाभिक’ जागतिक प्रकाशझोतात\nअतिवृष्टीच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक आज जिल्ह्यात\nसमीक्षण – जतरा – एक उत्तम वातावरण निर्मिती\nधुळे ई पे��र (२२ नोव्हेंबर २०१९)\nधुळे ई पेपर (२१ नोव्हेंबर २०१९ )\nकबीरगंजमध्ये आठ दिवसांनंतर पाणीपुरवठा\nडॉ.एन.के.ठाकरे यांना लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड\nनंदुरबार जिल्ह्यात भाजपाला हादरा एक आमदार राजीनाम्याच्या तयारीत \nनंदुरबार ई पेपर (२२ नोव्हेंबर २०१९)\nखून प्रकरणात साक्षीदारच निघाला मारेकरी\nनंदुरबार ई पेपर (२१ नोव्हेंबर २०१९ )\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\n२२ नोव्हेंबर २०१९, ई-पेपर, नाशिक\nFeatured मुख्य बातम्या सार्वमत\nश्रीगोंद्यात बनावट नोटा प्रकरण\nश्रीगोंदा (प्रतिनिधी) – श्रीगोंदा पोलिसांच्या पथकाने घोगरगाव परिसरात अतुल रघुनाथ आगरकरला ताब्यात घेतले तो बनावट नोटा देऊन सोने खरेदी करणार होता. त्याच्याकडिल दोन लाख 73 हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या असून ही बनावट नोटांची लिंक थेट बारामतीपर्यंत असून श्रीकांत सदाशिव माने (रा.बारामती) याने या बनावट नोटा दिल्या होत्या. माने याला पोलिसांनी ताब्यात घेतले. या दोघांना श्रीगोंदा न्यायालयासमोर हजर केले असता 12नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.\nश्रीगोंदा पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गावीत यांच्या पथकाने हा सापळा रचला होता. यात बनावट नोटा घेऊन आलेली ही व्यक्ती 2 लाख 83 हजार रुपये बनावट देऊन सोने खरेदी करणार होती. काळ्या रंगाच्या गाडी मध्ये आलेला अतुल रघुनाथ आगरकर रा.जवळेवाडी, सुपा, हा बनावट नोटा रक्कम रुपये 283000 बाळगताना मिळाला. त्यात 2000 रुपये दराच्या 92 व 500 दराच्या 199 नोटा बनावट बाळगताना सापडला होता त्याने सांगितल्याप्रमाणे पथकाने बारामती येथे श्रीकांत सदाशिव माने याला ताब्यात घेतले या दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले त्यांना 12 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.\nपकडण्यात आलेल्या आरोपीकडे आलिशान गाडी असून बारामतीमध्ये ताब्यात घेतलेला आरोपी बड्या घरचा आहे.रात्री या आरोपीला ताब्यात घेतल्यावर बराच गोंधळ आरोपीने केला असल्याचे सांगण्यात आले .पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेऊन बारामती पोलीस स्टेशनला माहिती दिली.\nबनावट नोटा छापल्या कुठे\nश्रीगोंदा पोलिसांच्या पथकाने या बनावट नोटा ताब्यात घेतल्या यात दोघांना ताब्यात घेतले असले तरी या बनावट नोटा छापणारी टोळी नेमकी कुठली आहे याचा तपास सुरू आहे.यात काही महिलांचा समावेश देखील असण्याची शक्यता आहे.\nतलाठी बच्छावसह कोतवालाने लाज सोडली\nजिल्हा बँकेचा मे मध्ये बिगुल\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nडॉ. आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत चार कोटी 76 लाखांचा निधी\nFeatured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nViral Video : याला २१ तोफांची सलामी द्या; सोशल मीडियावर व्हिडीओ होतोय व्हायरल\nBreaking News, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या\nश्रीक्षेत्र पद्मालय व तरसोद येथे अंगारकी चतुर्थी निमित्त यात्रोत्सव\nBreaking News, आवर्जून वाचाच, गणेशोत्सव, जळगाव\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचे जळगावात चौथ्यांदा आगमन\nआवर्जून वाचाच, जळगाव, राजकीय\nमोबाइल इंटरनेट सेवा महागणार\nFeatured, maharashtra, देश विदेश, मुख्य बातम्या\nआमचं सर्व मुद्यांवर एक मत – पृथ्वीराज चव्हाण\nपालघर : जिल्ह्यात पुन्हा ६.२ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का; नागरिक भूकंपाच्या सावटाखाली\nFeatured, maharashtra, देश विदेश, मुख्य बातम्या\n२२ नोव्हेंबर २०१९, ई-पेपर, नाशिक\nई पेपर- शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019\n11 प्राथमिक आरोग्य केंद्रांना कायाकल्प पुरस्कार\nFeatured, मुख्य बातम्या, सार्वमत\nजळगाव ई पेपर (२२ नोव्हेंबर २०१९)\n२२ नोव्हेंबर २०१९, ई-पेपर, नाशिक\nई पेपर- शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/tag/ministry/", "date_download": "2019-11-21T23:23:06Z", "digest": "sha1:ONHHIV3CZXHM7LC4C5VPUO4NC3UNRTNO", "length": 7818, "nlines": 85, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "MINISTRY Archives - Thodkyaat News", "raw_content": "\nफडणवीसांनी सरकार स्थापनेसाठी राज्यपालांना 2014 ला संख्याबळाची आकडेवारीच दिली नव्हती\nमुख्यमंत्रिपदाबाबत काहीही ठरलेलं नाही- पृथ्वीराज चव्हाण\nमहाविकासआघाडी सरकारमध्ये या नेत्यांना ‘लाल दिवा’ मिळण्याची शक्यता\nराष्ट्रवादीला अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद मिळणार\nकाँग्रेसकडून उपमुख्यमंत्रिपदासाठी ‘या’ नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब\n“उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनायचं आहे हे माहीत असतं तर भाजपने पाठिंबा दिला असता”\nप्रज्ञा ठाकूर यांना संरक्षण मंत्रालयाच्या समितीत मोठी जबाबदारी\nराष्ट्रवादीला अडिच वर्षे मुख्यमंत्रिपद देणार का\nशिवसेनेसोबत गेल्यास काँग्रेस महाराष्ट्रात ‘दफन’ होईल; काँग्रेसच्या नेत्याचं भाकित\n‘महाशिवआघाडी’ नावावर काँग्रेस-राष्ट्रवादीचा आक्षेप; सुचवलं ‘हे’ नाव\nThodkyaat - थोडक्यात - बातमी जशी आहे तशी\nअरविंद सावंतांचं मंत्रालय पु्न्हा मराठी मंत्र्याकडेच\nटीम थोडक्यात Nov 12, 2019\nनवी दिल्ली | शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी काल केंद्रीय अवजड उद्योग मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. सावंतांचा…\n‘या’ नेत्याला तूर्तास मंत्री करू नका; अमित शहांच्या मुख्यमंत्र्यांना…\nटीम थोडक्यात Jun 14, 2019\nमुंबई | राधाकृष्ण विखेंना तूर्तास मंत्रिपद देऊ नका, अशा सूचना भाजपाध्यक्ष अमित शहांनी मुख्यमंत्री देवेंद्र…\nहे शंकरा पाव रे… आमच्या साहेबांना मंत्रीपद मिळू दे; ‘या’…\nटीम थोडक्यात Jun 14, 2019\nजालना | आमच्या साहेबांना मंत्रीपद मिळू दे, असं साकडं जालन्यातील भाजपचे आमदार अतुल सावेंच्या समर्थकांनी घातलं आहे.…\nनविन वर्षाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर मंत्रालयात हजर\nपणजी | नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर मंत्रालयात हजर झाले. त्यावेळी भाजप…\n…नाहीतर मंत्रालयाला घेराव घालू- मराठा क्रांती मोर्चा\nमुंबई | 9 ऑगस्टपर्यंत मराठा आरक्षणाचा निर्णय जाहीर करा, नाहीतर मंत्रालयाला घेराव घालू, असा इशारा मराठा क्रांती…\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\nसत्तेचं काय होईल माहित नाही… पण सत्तेचा जोकर शिवसेनेच्याच हातात- गुलाबराव पाटील\nहिंदुत्वाला मत दिलं अन् ते वाया गेलं; उद्धव ठाकरेंविरोधात तक्रार दाखल\nशरद पवारांच्या नेतृत्वातील सरकार 5 वर्ष टिकेल; रोहित पवारांना विश्वास\nविंडिजविरुद्धच्या मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा, पाहा कुणाला मिळाली संधी\nओवैसींपाठोपाठ एनआरसीच्या मुद्द्यावरून देवेगौडांचं मोदी सरकार टीकास्त्र; म्हणाले…\nफडणवीसांनी सरकार स्थापनेसाठी राज्यपालांना 2014 ला संख्याबळाची आकडेवारीच दिली नव्हती\nअण्णा उठा उठा सत्ता गेली, आंदोलनाची वेळ आली; जितेंद्र आव्हाडांचा निशाणा\nखोदा पहाड, निकला चूहा; असदुद्दीन ओवैसींचा मोदी सरकारवर निशाणा\nत्या वादग्रस्त वक्तव्यावर बाबा रामदेव यांचा खुलासा; म्हणतात, ‘आंबेडकरांचे विचार तर देशाला फायद्याचे’\nजयपूर नको आम्हाला गोव्याला न्या; शिवसेनेच्या आमदारांची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ayushdarpanmarathiblog.wordpress.com/2016/09/19/", "date_download": "2019-11-22T00:26:34Z", "digest": "sha1:7ZJQW6FZLK6FXWSYPUTNGDTUUT5LKY2R", "length": 8074, "nlines": 205, "source_domain": "ayushdarpanmarathiblog.wordpress.com", "title": "September 19, 2016 – AyushDarpanMarathi", "raw_content": "\nहा ब्लॉग मराठी लोकांसाठी असून, याची निर्मिती तथा संपादन आयुष दर्पण या स्वास्थ पत्रिका द्वारे केले जाते . आमचा उद्देश सामाजिक माहिती पोहोचविने असून आम्ही त्या साठीच कार्यरत आहोत . www.ayushdarpan.org\n​🔅किचन क्लिनीक 🔅 सफरचंद An Apple A Day Keeps Doctor Away अशी एक इंग्रजी म्हण आहे त्यात कितपत तथ्य आहे हे ती म्हण निर्मात्यालाच ठाऊक असेल कदाचित.सफरचंद तसे प्रत्येकाचे आवडीचे फळ.ह्याचे अॅप्पलपाय,अॅप्पल जॅम,अॅप्पल चटणी,लोणचे,ज्यूस असे अनेक प्रकार खायला व प्यायला मिळतात.आणी ते रूचकर देखील लागतात. असे हे सफरचंद आपण किरकोळ शारीरिक… Continue reading किचन क्लिनीक\nबल (शक्ती)कमी करणारी कारणे\n​👇🏻बल (शक्ती)कमी करणारी कारणे💪🏻 अभिघाताभ्दयात्क्रोधाच्चिन्तया च परिश्रमात् | धातूनां संक्षयाच्छोकाद्बलं संक्षीयते नृणाम् || अभिघाताने — शस्र वा इतर कुठल्याही कारणाने मार लागला असेल तर शक्ती कमी होते. मानसिक वेगांमुळे मनात नेहमी भिती राग चिंता दुःख यापैकी कुठल्याही १ कारणाने शक्ती कमी होते. कारण भिती चिंता व राग आदी कारणांनी अन्नपचन योग्य रितीने… Continue reading बल (शक्ती)कमी करणारी कारणे\n​🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 आजची आरोग्यटीप 19.09.16 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *आहाररहस्य.* *जेवणाची बैठक कोणती भाग 3* पाय आणि मांडी दुमडुन जेवायला बसायची ही एक अनोखी, आरोग्यदायी, भारतीय पद्धत आहे. याची काही वैशिष्ट्ये आहेत. दुमडून घेतलेली मांडी आणि समोर वाढलेले ताट यामध्ये किमान एक फूट अंतर असते. जे… Continue reading आजची आरोग्यटीप\nDR.GOKULSINGH G.MUMB… on झटपट व्हाट्स अँप डॉक्टर\nchetan chauhan on फेसाळत्या बुडबुड्यांचे गोड व्य…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/others/like-share-readers-own-page/story-of-trip/the-thing-about-the-trip/articleshow/68982978.cms", "date_download": "2019-11-22T00:34:56Z", "digest": "sha1:6GHJVRODSPWAH6FSXUXDHPAUWNSBCF3H", "length": 15678, "nlines": 180, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "story of trip News: ट्रिपची गोष्ट - the thing about the trip | Maharashtra Times", "raw_content": "\nनसतेस घरी तू जेव्हा\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'WATCH LIVE TV\n२३ एप्रिल- एका ट्रिपची गोष्टचकव्याचा थरारक अनुभवसुहास टकले, कल्याण पावसाळ्यात नाणेघाटाचा ट्रेक म्हणजे ट्रेकर मंडळींसाठी पर्वणीसुहास टकले, कल्याण पावसाळ्यात नाणेघाटाचा ट्रेक म्हणजे ट्रेकर मंडळींसाठी पर���वणी\n२३ एप्रिल- एका ट्रिपची गोष्ट\nपावसाळ्यात नाणेघाटाचा ट्रेक म्हणजे ट्रेकर मंडळींसाठी पर्वणी घळीतून वाहत असणारे पाणी अंगावर घेत-घेत वर चढून जाण्याचा रोमांचक अनुभव हाडाचा ट्रेकर पावसाळ्यात एकदा तरी घेतल्याशिवाय राहत नाही. या ठिकाणी जशी मजा पावसाळ्यात येते तशीच मजा पावसाळ्यानंतरसुद्धा एखाद्या रात्री तिथं जाण्यात आहे.\nआजसुद्धा मला ती रात्र चांगलीच आठवते. आम्ही मित्र मंडळी कल्याण-माळशेज रस्त्यावरील वैशाखरे येथे उतरुन पुढे जीपनं टोकावडे या गावी पोहोचलो. तिथं उतरून नाणेघाटाच्या रस्त्यानं चालायला सुरुवात केली होती. बॅटरीच्या प्रकाशात जंगलातून पदभ्रमण करणं हे मी पहिल्यांदाच अनुभवत होतो. भाष मांडले आणि राजन कवठेकर हे सराईत ट्रेकर आमच्यासोबत असल्यामुळे त्यांची पावलं त्या अंधारातसुद्धा व्यवस्थित पडत होती. त्या घनदाट जंगलात अर्धा एक तास चालून झाल्यावर आम्हाला असा काही नजारा बघावयास मिळाला, तो मी आयुष्यात कधीही विसरु शकणार नाही. एखाद्या समारंभात झाडांवर छोट्या- छोट्या दिव्यांच्या माळा लावाव्यात तसे रस्त्याच्या दुतर्फा लखलखणारे प्रचंड काजवे बघून मी तर अवाक झालो. जवळ- जवळ अर्धा पाऊण किमी पसरलेली काजव्यांची रोषणाई बघून तिथून पाय निघत नव्हता. असं वाटत होतं की, इथेच मुक्काम करावा. पण पुढे जाणं अपरिहार्य होतं. कदाचित याहीपेक्षा काही तरी चांगलं बघावयास मिळेल या आशेनं काढता पाय घेतला. गमत म्हणजे, पुढील अनुभव तर त्याहून भन्नाट निघाला\nएके ठिकाणी थोडी विश्रांती घेऊन आम्ही पुढे चालू लागलो, दहा एक मिनिटं चाललो, पण बघतो तर त्याच ठिकाणी वळून आलो. कदाचित अंधारात रस्ता लक्षात आला नसावा, म्हणून पुन्हा चालावयास सुरुवात केली. दहा- पंधरा मिनिटांनी पुन्हा तिथेच पोहोचलो. तीन-चार वेळा हा प्रकार झाला. रस्ता काही केल्या सापडत नव्हता, नक्की काय होतंय हे कळत नव्हतं. सुभाषला मात्र याची कल्पना आली होती, पण तो काही बोलला नाही. सभोवताली गर्द झाडी आणि सोबतीला अंधार यामुळे काहीच सुचत नव्हतं. बराच प्रयत्न करून शेवटी आम्ही एका मोकळ्या रानमाळावर आलो. आता मात्र पुढे न जाण्याचा निर्णय घेऊन त्या रानमाळावरच पथाऱ्या पसरल्या. शेकोटीच्या प्रकाशात वनभोजन करून झोपी गेलो. दुसरा दिवस उजाडल्यावर कळलं की, आम्हाला ज्या दिशेनं जायचं आहे तो अगदी जवळच होता. पण त्या काळोख्या रात्री आम्हाला तो सापडला नव्हता. रात्री आपण एका चकव्यात अडकलो होतो असं मला सुभाषनं सांगितल्यावर माझ्या अंगावर काटाच उभा राहिला खरं म्हटलं तर असल्या गोष्टींवर माझा विश्वास नाही, पण मग झाल्या प्रकाराला काय म्हणायचं खरं म्हटलं तर असल्या गोष्टींवर माझा विश्वास नाही, पण मग झाल्या प्रकाराला काय म्हणायचं असा प्रश्न पडला. त्याचं उत्तर म्हणजे एक आगळावेगळा अनुभव\nएका ट्रिपची गोष्ट:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nअभिनेत्री प्राजक्ता माळी अडचणीत; जामीनपात्र अटक वॉरंट जारी\nLive महाराष्ट्र सत्तापेच: दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांची पत्रकार परिषद\nपवारांच्या 'त्या' वक्तव्यामुळं शिवसैनिकांमध्ये नाराजी\nशरद पवारांच्या वक्तव्यानं शिवसेना संभ्रमात; प्लान 'बी'वर विचार\nश्रीरामालाही राज्य सोडावं लागलं; इतकं मनाला लावून घेऊ नका; उद्धव यांचा फडणवीसांना टोला\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\n'असा' झाला गायिका गीता माळी यांच्या कारला अपघ...\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nSPG सुरक्षा हटवण्याच्या निर्णयावर प्रियंका गांधींची 'ही' प्र...\n'अशी' आहे जीप कॉम्पास ट्रेलहॉक\nमी दलितविरोधी वक्तव्य केले नाही: बाबा रामदेव\nभाजपच्या नेतृत्वात झारखंड नक्षलवादी मुक्त झाला: शहा\nमथुरेत माकड सफारी सुरू करा; हेमामालिनी यांची उपरोधिक मागणी\n९३ टक्के भारतीयांना H4 अंतर्गत अमेरिकेत व्हिसा\n\\Bसंजीवय्या अध्यक्षनवी दिल्ली -\\B पंतप्रधान\nमटा ५० वर्षांपूर्वी -दुसऱ्यांदा चंद्रावर पाऊल\nमटा ५० वर्षांपूर्वी - अपोलो चंद्रावर उतरणार\nमटा ५० वर्षांपूर्वी -पहिली लढाई जिंकली\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nएका ट्रीपची गोष्ट-गोवन डेज", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.discovermh.com/shivsurg-pratishathan-mahuli-fort/", "date_download": "2019-11-21T23:39:51Z", "digest": "sha1:KWZWQLNF55JTES2EWQHBRD2UGLU662N7", "length": 10158, "nlines": 215, "source_domain": "www.discovermh.com", "title": "शिवदुर्ग प्रतिष्ठाण | Discover Maharashtra", "raw_content": "\nमराठी ऐतिहासिक PDF पुस्तके\nमराठी ऐतिहासिक PDF पुस्तके\nHome सामाजिक संस्था/संघटना शिवदुर्ग प्रतिष्ठाण\nशिवदुर्ग प्रतिष्ठाण ही संस्था गेल्या २ वर्षापासून माहुलीगडावर संवर्धनाचे कार्य करत आहे.\nउद्देश – १) गडकिल्ले संवर्धन २) व्यसनमुक्त गडकिल्ले अभियान\nPrevious articleश्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट, महाराष्ट्र राज्य\nNext articleकवि भूषण आणि औरंगजेब भेट भाग १\nमहाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.\nश्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट, महाराष्ट्र राज्य\nशिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशन श्रीगोंदा जि अहमदनगर\nतुळजा भवानी मर्दानी खेळ प्रशिक्षण व संस्कृतिक सेवा संस्था ,पिंपरी चिंचवड ,पुणे\nश्री क्षेत्र कोरठणच्या खंडोबाची जत्रा\nधुंद वेडा मी दुर्ग संवर्धनाचा\nशिवाजी महाराजांचे आरमार | भाग २\nशासनाच्या गडसंवर्धन समितीचे सदस्य कोण आहेत व समिती कार्यशाळा घेते का \nक्षत्रियकुलावतंस श्रीमन्महाराज प्रतापसिंह छत्रपती भाग ४\nSADASHIV JIJABA AMRALE on बा रायगड परिवार महाराष्ट्र\nCHANDRASHEKHAR MADHAV KIRTANE on मराठी ऐतिहासिक पुस्तके PDF स्वरुपात\nArun Shinde on संपूर्ण ज्ञानेश्वरी PDF स्वरूपात\nRahul nalawade on शिवाजी महाराजांचे आरमार | भाग १\nमहाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे. वरील विषयाला अनुसरून आपल्याकडे काही लेख कोणत्याही भाषेत असतील तर आम्हाला नक्की पाठवा ते तुमच्या नावासह टाकण्यात येतील.\nलेख पाठवण्यासाठी येथे क्लिक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/gadget-news/mt-fact-check/screenshot-of-a-tweet-from-imposter-akshay-kumar-account-going-viral/articleshow/71184051.cms", "date_download": "2019-11-21T23:44:27Z", "digest": "sha1:LEDFLKGCPPIORDN6WWSRCUUJ2P6XBKNQ", "length": 12819, "nlines": 166, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Akshay Kumar: ��क्षय कुमारच्या नावानं व्हायरल झालेलं 'ते' ट्विट फेक - screenshot of a tweet from imposter akshay kumar account going viral | Maharashtra Times", "raw_content": "\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'WATCH LIVE TV\nअक्षय कुमारच्या नावानं व्हायरल झालेलं 'ते' ट्विट फेक\nअभिनेता अक्षय कुमारच्या नावाने एक ट्वीट व्हायरल होत आहे. अक्षय कुमारचं फेक ट्विटर अकाउंटवर तयार करून त्याद्वारे हे ट्वीट केलं आहे. गोडसेनं गांधींची हत्या का केली हे शाळेत शिकवण्यात यावं असं या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.\nअक्षय कुमारच्या नावानं व्हायरल झालेलं 'ते' ट्विट फेक\nअभिनेता अक्षय कुमारच्या नावाने एक ट्वीट व्हायरल होत आहे. अक्षय कुमारचं फेक ट्विटर अकाउंटवर तयार करून त्याद्वारे हे ट्वीट केलं आहे. गोडसेनं गांधींची हत्या का केली हे शाळेत शिकवण्यात यावं असं या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.\nअभिनेता अक्षय कुमारच्या नावाने फेक ट्विटर अकाउंटवरून पोस्ट केलेल्या या ट्वीटमध्ये, गोडसेनी गांधीची हत्या केली हे खरं की खोटं हे मला माहिती नाही. पण मी इतकं नक्की सांगेन की इतिहासाच्या पुस्तकात गोडसेनी गांधींची हत्या केली हे शिकवण्याबरोबरच गोडसेंनी गांधींची हत्या का केली हे सुद्धा शिकवा असं म्हटलं आहे.\nअक्षय कुमारनं महात्मा गांधी आणि नथुराम गोडसे यांच्यबाबत कोणतंही ट्वीट केलं नाहीये. ज्या ट्वीटचा स्क्रीनशॉट व्हायरल होतोय ते ट्वीट अक्षयच्या फेक अकाउंवरून पोस्ट केलं आहे.\nव्हायरल होणारे ट्वीट हे अक्षयच्या अधिकृत ट्विटर अकाउंटपेक्षा वेगळं आहे. जेव्हा तसंच त्या ट्विटर अकाउंटची पडताळणी केल्यास ते अकाउंट बाद करण्यात आलं होतं.\nअभिनेता अक्षय कुमारनं असं कोणतंही ट्वीट केलं नाहीये. व्हायरल होणारं ते ट्वीट खोटं असल्याचं 'टाइम्स फॅक्ट चेक'नं केलेल्या पडताळणीत समोर आलं आहे.\nमटा Fact Check:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nFact Check: ओबामा आता हॉटेलमध्ये काम करतात\nFact Check: काश्मिरी मुलाला मारून जय श्रीरामच्या घोषणा\n'अशी' ओळखावी फेक न्यूज\nFACT CHECK: खोट्या दाव्यासह नेहरूंचा नयनतारा यांच्यासोबतचा फोटो व्हायरल\nFact Check : शिख खरंच १४ कोटी आहेत का सिद्धूंचा दावा खोटा ठरला\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nइतर बातम्या:फेक न���यूज|अक्षय कुमार ट्वीट|अक्षय कुमार|Fake news|akshay kumar tweet|Akshay Kumar\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\n'असा' झाला गायिका गीता माळी यांच्या कारला अपघ...\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nविजयानंतर मुंडे, रितेश, आदित्य आणि रोहित भावु...\nSPG सुरक्षा हटवण्याच्या निर्णयावर प्रियंका गांधींची 'ही' प्र...\n'अशी' आहे जीप कॉम्पास ट्रेलहॉक\nमी दलितविरोधी वक्तव्य केले नाही: बाबा रामदेव\nभाजपच्या नेतृत्वात झारखंड नक्षलवादी मुक्त झाला: शहा\nमथुरेत माकड सफारी सुरू करा; हेमामालिनी यांची उपरोधिक मागणी\n९३ टक्के भारतीयांना H4 अंतर्गत अमेरिकेत व्हिसा\nआयफोन ११ सीरिजसाठी खास बॅटरी केस\nमोबाइल इंटरनेट १ डिसेंबरपासून महागणार\nमुंबईः शाओमीच्या 'या' स्मार्टफोनला अचानक आग\nभारतीय रोज सरासरी अडीच तास पाहतात व्हिडिओ\n३५ मिनिटांत फुल्ल चार्ज होणार रियलमीचा हा फोन\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nअक्षय कुमारच्या नावानं व्हायरल झालेलं 'ते' ट्विट फेक...\nFact check: वाहतूकीचे नियम मोडले म्हणून पोलिसांकडून मारहाण\nFact Check: 'हा' रक्तरंजित फोटो काश्मीरचा नाही...\nFact Check: हेल्मेटसक्तीनंतर नितीन गडकरींची विना हेल्मेट सफारी\nFact Check: इस्रोप्रमुखांच्या नावाने सुमारे अर्धा डझन फेक अकाऊंट...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan-news/ratnagiri/nitesh-rane-vaibhav-naik-deepak-kesarkar-won-in-maharashtra-assembly-polls/articleshow/71744376.cms", "date_download": "2019-11-21T23:37:56Z", "digest": "sha1:4SB5KP574OBIFUQHJKAK6LP2MRHAEDIX", "length": 15440, "nlines": 176, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "ratnagiri News: सिंधुदुर्गः राणे, नाईक, केसरकरांनी गड राखले - nitesh rane, vaibhav naik, deepak kesarkar won in maharashtra assembly polls | Maharashtra Times", "raw_content": "\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'WATCH LIVE TV\nसिंधुदुर्गः राणे, नाईक, केसरकरांनी गड राखले\nकणकवली मतदारसंघात भाजपचे नितेश राणे, कुडाळ मालवण मध्ये शिवसेनेचे वैभव नाईक, सावंतवाडीत दीपक केसरकर यांनी आपापले गड राखले आहेत. नितेश राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश करून भाजपच्या तिकिटावर लढले आणि मोठ्या मताधिक्याने विजयी झाले.\nसिंधुदुर्गः राणे, नाईक, केसरकरांनी गड राखले\nकणकवलीः कणकवली मतदारसंघात भाजपचे नितेश राणे, कुडाळ मालवण मध्ये शिवसेनेचे वैभव नाईक, सावंतवाडीत दीपक केसरकर यांनी आपापले गड राखले आहेत. नितेश राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश करून भाजपच्या तिकिटावर लढले आणि मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या या निवडणुकीत राणे यांनीच बाजी मारली आणि देवगड मतदारसंघ हा भाजपचा असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले.\nकुडाळ मालवण मतदारसंघात वैभव नाईक यांना भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार रणजित देसाई यांचे कडवे आव्हान होते. पण, नाईक यांनी ते मोडीत काढले. सावंतवाडी मतदारसंघात अतिशय चुरशीची लढत झाली. या निवडणुकीत भाजपने अपक्ष उमेदवार राजन तेली यांना सर्व ताकद देऊन केसरकर यांच्यासमोर उभे केले. पण, केसरकरांसमोर त्यांचा निभाव लागला नाही. गोव्याच्या मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांनी शिवसेनेच्या केसरकरांना पराभूत करण्यासाठी सर्व ताकद लावली होती. पण केसरकरांनी विजयाचा इतिहास निर्माण केला. सावंतवाडीत सलग तीन वेळा कुठलाही आमदार निवडून आलेला नाही. ती किमया केसरकर यांनी केली आहे. राजन तेली यांना भाजपचे आणि विशेषतः नारायण राणे यांचे पाठबळ लाभले होते. तरीही तेली यांना सावंतवाडीतील जनतेने नाकारले.\nसत्तेत समान वाटा हवा; नंतरच सत्ता स्थापनेचा दावा: उद्धव\nकणकवलीत नितेश राणे यांच्या विजयाची भव्य रॅली काढण्यात आली. यामध्ये स्वतः नितेश राणे आणि खासदार नारायण राणे आणि भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्यासह अनेक भाजप नेते कार्यकर्त्यांनी भाग घेतला. कुडाळात ही शिवसैनिकांनी जल्लोष केला. सावंतवाडीत केसरकर यांच्या कार्यकर्त्यांनीही आतषबाजी केली.\nभाजप-शिवसेनेत जे ठरलंय तेच होणार: CM\nशिवसेना आणि भाजप यांची राज्यात युती असली तरी या दोन पक्षात या निवडणुकीच्या निमित्ताने वादाची ठिणगी पडली. भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी शिवसेनेने युतीचा धर्म पाळला नाही. त्यामुळे आता हा संघर्ष निश्चित असल्याचे घोषित केले. खासदार नारायण राणे यांनी नितेश राणे यांच्या विरोधात उभ्या असणाऱ्या उमेदवाराला लोकांनीच पराभवाची धूळ चारून त्यांची जागा दाखवून दिली अशी प्रतिक्रिया दिली आहे.\nआयारामांना जोर का झटका; १९ जणांचा पराभव\n'या' विजयी उमेदवारांना मिळाली 'रेकॉर्ड ब्रेक' मतं\nबिबट्याच्या दर्शनानं खानू गावात घबराट\nचौथ्या पर्यावरण संमेलनाचा चिपळूणात समारोप\nसिंधुदुर्गः राणे, नाईक, केसरकरांनी गड राखले\nकोकणाला 'क्यार' वादळाचा तडाखा; अतिवृष्टीचाही इशारा\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\n'असा' झाला गायिका गीता माळी यांच्या कारला अपघ...\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nSPG सुरक्षा हटवण्याच्या निर्णयावर प्रियंका गांधींची 'ही' प्र...\n'अशी' आहे जीप कॉम्पास ट्रेलहॉक\nमी दलितविरोधी वक्तव्य केले नाही: बाबा रामदेव\nभाजपच्या नेतृत्वात झारखंड नक्षलवादी मुक्त झाला: शहा\nमथुरेत माकड सफारी सुरू करा; हेमामालिनी यांची उपरोधिक मागणी\n९३ टक्के भारतीयांना H4 अंतर्गत अमेरिकेत व्हिसा\nशरद पवार-उद्धव यांच्यात खलबतं; १ तास चालली बैठक\nLive सत्तापेच: मुंबईत राजकीय घडामोडींना वेग; शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची बैठक..\nउद्धव-आदित्य मुंबईत शरद पवार यांच्या घरी दाखल\nज्येष्ठ समाजवादी नेते महमद खडस यांचं निधन\nउद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध फसवणुकीची तक्रार\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nसिंधुदुर्गः राणे, नाईक, केसरकरांनी गड राखले...\nभाजपला सल्ला देण्याचा शिवसेनेला अधिकार काय\nनितेशला ८० टक्के मते मिळतील: नारायण राणे...\nवांद्र्यात जाऊन उद्धव ठाकरेंना उत्तर देणार; राणेंचे संकेत...\n'मायावी राक्षसाला भाजपने जवळ केले'...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%80%C2%B1%E0%A5%A6%E0%A5%A6:%E0%A5%A6%E0%A5%A6", "date_download": "2019-11-22T00:52:56Z", "digest": "sha1:Y5CFW3M2XDORD3WYTXHSXDWVOKERD73A", "length": 8250, "nlines": 163, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "यूटीसी±००:०० - विकिपीडिया", "raw_content": "\nयूटीसी±००:०० ~ ० अंश – संपूर्ण वर्ष\n− (मागे) यूटीसी + (पुढे)\n१२ ११ १० ०९ ०८ ०७ ०६ ०५ ०४ ०३ ०२ ०१ ०० ०१ ०२ ०३ ०४ ०५ ०६ ०७ ०८ ०९ १० ११ १२ १३ १४\n०९३० ०४३० ०३३० ०३३० ०४३० ०५३० ०६३० ०८३० ०९३० १०३० ११३०\nगडद घटेने दाखवलेले भाग उन्हाळी वेळ पाळतात. मुख्य प्रमाणवेळ मूळ रंगाने दाखवली आहे.\nयूटीसी+१३: निळा (डिसेंबर), केशरी (जून), पिवळा (वर्षभर), फिका निळा – सागरी क्षेत्र\nफिका निळा पश्चिम युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी+०)\nनिळा पश्चिम युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी+०)\nपश्चिम युरोपीय उन्हाळी प्रमाणवेळ (यूटीसी+०१:००)\nगुलाबी मध्य युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी+०१:००)\nतपकीरी मध्य युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी+०१:००)\nमध्य युरोपीय उन्हाळी प्रमाणवेळ (यूटीसी+०२:००)\nपिवळा कालिनिनग्राद प्रमाणवेळ (यूटीसी+०२:००)\nसोनेरी पूर्व युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी+०२:००)\nपूर्व युरोपीय उन्हाळी प्रमाणवेळ (यूटीसी+०३:००)\nफिका हिरवा मिन्स्क प्रमाणवेळ, मॉस्को प्रमाणवेळ (यूटीसी+०३:००)\nफिक्या र्ंगाने दाखवलेले देश उन्हाळी प्रमाणवेळ पाळत नाहीत: अल्जिरिया, बेलारूस, आइसलँड, रशिया, ट्युनिसिया.\nयूटीसी±००:०० ही यूटीसीवर चालणारी प्रमाणवेळ आहे. ही वेळ प्रामुख्याने युनायटेड किंग्डम, पोर्तुगाल, आयर्लंड तसेच पश्चिम आफ्रिका खंडात वापरली जाते.\nयूटीसी व इतर प्रमाणवेळा\nतिरकी अक्षरे: जुन्या वेळा\n१८०° ते < ९०° प\n−१२:०० • −११:३० • −११:०० • −१०:३० • −१०:०० • −०९:३० • −०९:०० • −०८:३० • −०८:०० • −०७:००\n९०° प ते < ०°\n−०६:०० • −०५:०० • −०४:३० • −०४:०० • −०३:३० • −०३:०० • −०२:३० • −०२:०० • −०१:०० • −००:४४ • −००:२५\n०° ते < ९०° पू\n±००:०० • +००:२० • +००:३० • +०१:०० • +०१:२४ • +०१:३० • +०२:०० • +०२:३० • +०३:०० • +०३:३० • +०४:०० • +०४:३० • +०४:५१ • +०५:०० • +०५:३० • +०५:४० • +०५:४५\n९०° पू ते < १८०°\n+०६:०० • +०६:३० • +०७:०० • +०७:२० • +०७:३० • +०८:०० • +०८:३० • +०८:४५ • +०९:०० • +०९:३० • +०९:४५ • +१०:०० • +१०:३० • +११:०० • +११:३०\n(१८०° ते < ९०° प)\n+१२:०० • +१२:४५ • +१३:०० • +१३:४५ • +१४:००\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ डिसेंबर २०१६ रोजी २२:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/international-44780192", "date_download": "2019-11-22T01:04:48Z", "digest": "sha1:LI2SOD4PIODSWD3ZVYA6OO3ZGVGLUBE3", "length": 16906, "nlines": 137, "source_domain": "www.bbc.com", "title": "थायलंडच्या गुहेत अडकलेल्या सर्वांची सुटका - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nथायलंडच्या गुहेत अडकलेल्या सर्वांची सुटका\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nप्रतिमा मथळा थायलंड इथल्या गुहेत अडकलेल्या मुलांना बाहेर काढल्यानंतर गुहेत मागे थांबलेले डायव्हरही बाहेर बाहेर आले.\nगेले 2 आठवडे थायलंडच्या गुहेत अडकून पडलेल्या 12 मुलांना आणि त्यांच्या प्रशिक्षकाला बाहेर काढण्यात अखेर यश आलं आहे. रविवार सकाळपासून त्यांना बाहेर काढण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली. ही मुलं एका स्थानिक फूटबॉल टीममधील असून या टीमचं नाव वाईल्ड बोर असं आहे.\nमुलांना बाहेर काढल्यानंतर गुहेत मागे राहिलेले डायव्हरही बाहेर आले आहेत. नौदलाने या डायव्हरचे फोटो फेसबुकवर शेअर केले आहेत. गुहेतून सर्वांना सुखरूप बाहेर काढल्यानंतर थायलंडमध्ये आनंद साजरा करण्यात आला.\nरविवारी दिवसभरात 4 मुलांची सुटका करण्यात आली. तर सोमवारी 4 जणांची सुटका करण्यात आली. मंगळवारी उरलेली 4 मुलं आणि प्रशिक्षक यांना बाहेर काढण्यात आलं. सर्वांना उपचारासाठी चिआंग रायी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. सर्वांची प्रकृती चांगली असल्याचं सांगण्यात आलं आहे.\n11 ते 16 वयोगटातील ही मुलं आणि 25 वर्षांचा प्रशिक्षक 23 जूनला बेपत्ता झाले होते. 'वाईल्ड बोर' या फुटबॉल टीमचे हे खेळाडू आहेत. ही मुलं आणि प्रशिक्षक इथल्या थाम लुआंग या गुहेत गेले होते. पण मोठा पाऊस सुरू झाल्याने गुहेत पाणी भरू लागले. पुराचं हे पाणी वाढू लागल्याने त्यांनी गुहेत सुरक्षित आसारा घेतला.\nथायलंड : गुहेतून आणखी 3 मुलांना बाहेर काढलं; उरलेल्या दोघांच्या सुटकेसाठी शर्थीचे प्रयत्न\nपाहा व्हीडिओ : थायलंडमधल्या गुहेत अडकलेल्या मुलांना असं बाहेर काढलं\nमुलांशी कसलाच संपर्क होत नसल्याने शोधाशोध सुरू झाली. गुहेत शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली. तब्बल 9 दिवसांनी गुहेत जवळपास 4 किलोमीटर आत शोध घेतल्यानंतर ही मुलं आणि प्रशिक्षक एका कोरड्या ठिकाणी एका कपारीत बसल्याची दिसून आली. त्यानंतर अथक प्रयत्नांनी त्यांना बाहेर काढण्यात आलं.\nप्रतिमा मथळा गुहेच्या बाहेर आनंदच वातावरण\nसुरुवातीला या मुलांना बाहेर काढण्यासाठी कसलाही धोका पत्करणार नाही, असं लष्कराने सांगितलं होतं. थायलंडमध्ये मोठा पाऊस सुरू झाल्याने गुहेतलं पाणी वाढण्याची भीती होती. शिवाय या मुलांना डायव्हिंग येत नसल्याने त्यांना बाहेर कसं काढायचा हा प्रश्न होता. त्यामुळे पाऊस संपेपर्यंत मुलांना तिथं थांबाव लागेल, अशी भीती ही व्यक्त करण्यात आली होती. दरम्यान मुलांना ऑक्सिजन पुरवताना एका डायव्हरचा मृत्यूही झाला.\nगुहेतील पाणी मोटरींच्या मदतीने बाहेर काढण्याचं कामही सुरू करण्यात आलं होतं.\nसोमवारी गुहेतील पाणी कमी झाल्याने मुलांना बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रत्येक मुलाच्या मागे 1 डायव्हर आणि पुढे 1 डायव्हर असं नियोजन करून एकेक मुलाला बाहेर काढण्याचं काम सुरू झालं. मुलासाठीचा ऑक्सिजन सिलिंडर पहिल्या डायव्हरकडे देण्यात आला होता. अशा पद्धतीने मुलांना बाहेर काढण्यात आलं.\nजी मुलं जास्त अशक्त झाली आहेत, त्यांना प्राधान्यानं बाहेर काढण्यात आलं. गुहेच्या बाहेर हेलिकॉप्टर आणि अँब्युलन्समध्ये सज्ज ठेवण्यात आली होती. मुलांना बाहेर काढल्यानंतर तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात हलवण्यात आलं.\nसुटका करण्यात आलेल्या मुलांपैकी काहींनी हॉस्पिटलमध्ये खाण्यासाठी ब्रेड आणि चॉकलेट मागितलं होतं, ते त्यांना देण्यात आला. तर रविवारी काही मुलांनी फ्राईड राईस मागितला होता.\nथायलंडने आंतरराष्ट्रीय सहकार्याबद्दल आभार मानले आहेत.\nमोहीम प्रमुख आणि या प्रांताचे गव्हर्नर नारोंगसॅक ओसोट्टानाकॉर्न यांनी या मोहिमेचं वर्णन युनायटेड नेशन्स टीम असं केलं आहे.\nया मोहिमेला युनायटेड किंगडम, चीन, म्यानमार, लाओस, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, जपान आणि इतर विविध देशांनी सहकार्य केलं.\nया गुहेच्या परिसरात राहणाऱ्या लोकांनी मोहिमेत सहभागी लोकांसाठी जेवण बनवणे, त्यांचे कपडे धुणे, वाहतूक सुविधा देणं अशा प्रकारे मदत केली.\nजगभरातील तज्ज्ञ डायव्हरनी या मुलांना वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला. गुहेच्य�� परिसरात आनंदाचं वातावरण असलं तरी अनेकांना समन गुनाम यांची आठवण आल्या शिवाय राहणार नाही. थायलंडच्या नौदलातील माजी डायव्हर असलेले गुनाम यांनी या मोहिमेत जीव गमावला. शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.\nया मोहिमेत 90 डायव्हरनी भाग घेतला. यातील 40 थायलंडमधील होते. ही मोहीम कठीण होती कारण गुहेत चालणं, पोहण, क्लाईंब या सगळ्या कसरती करत मुलांपर्यंत पोहोचायचं होतं आणि त्यांना घेऊन परत बाहेर यायचं होतं.\nथायलंड गुहेत मुलांच्या सुटकेसाठी गेलेल्या डायव्हरचा ऑक्सिजनअभावी मृत्यू\nथायलंड : गुहेत बेसकॅम्प तयार करण्याचा बचाव पथकाचा प्रयत्न\n'आम्ही सुरक्षित आहोत, Don't worry' : थायलंडच्या गुहेतून मुलांनी पाठवली पालकांना पत्रं\nमीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे\nगेल्या आठवड्यात थायलंडच्या गुहेत काहीजण अडकले होते.\nमीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे\nपाहा व्हीडिओ : थायलंडमधल्या गुहेत अडकलेल्या मुलांना असं बाहेर काढत आहेत\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nशिवसेना आणि काँग्रेसमध्ये सावरकरांना भारतरत्न देण्याच्या मागणीवरून वितुष्ट येणार\n'वैचारिक दहशतवादा'बद्दल बाबा रामदेव यांच्या वक्तव्यावरून वाद\n‘शरद पवार यांच्यासाठी ही तर जुने हिशेब चुकते करण्याची वेळ’\nऑफिसमध्ये आता बिनधास्त डुलकी काढण्याचा रस्ता मोकळा\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादीची सर्व मुद्द्यांवर सहमती, आता शिवसेनेशी चर्चा\nशिवसेना- राष्ट्रवादी : मुख्यमंत्रिपदाचं काय होणार\nमहाराष्ट्राच्या सत्ता'सामन्यात' ट्वीटर गाजवणारा 'शेर'\n'बीबीसीच्या बातमीमुळे मुलीच्या शिक्षणाचं स्वप्न होणार पूर्ण'\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2019 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/jalgaon-news-125/", "date_download": "2019-11-21T23:29:08Z", "digest": "sha1:3Z5WLXHGGC5KAXCTAVFWKLO3RWK435JY", "length": 16004, "nlines": 237, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "तलाठी बच्छावसह कोतवालाने लाज सोडली | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\n11 प्राथमिक आरोग्य केंद्रांना कायाकल्प पुरस्कार\nहातपाय बा��धलेली नग्न अवस्थेतील तरुणी रेल्वे रूळावर आढळली\nजिल्ह्यातील ढोकी, संगमनेर नजीकच्या नाक्यावर टोलसाठी फास्टॅग प्रणाली\nअकोलेत कांदा 7000 वर\nसरसंघचालकांची वनवासी कल्याण प्रांत कार्यालयास भेट; ज्येष्ठ प्रचारक दीक्षितांच्या प्रकृतीची विचारपूस\nवॉटर बेल.. पाणी पिण्याला सुरुवात; दापूर येथे जि. प. शाळेत अनोखा उपक्रम\nत्र्यंबकेश्वर पंचायत समितीचे नशीब उजळले; गटविकास अधिकाऱ्याचा राज्यपालांच्या हस्ते गौरव\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nजळगाव ई पेपर (२२ नोव्हेंबर २०१९)\nअमळनेरचा ‘नाभिक’ जागतिक प्रकाशझोतात\nअतिवृष्टीच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक आज जिल्ह्यात\nसमीक्षण – जतरा – एक उत्तम वातावरण निर्मिती\nधुळे ई पेपर (२२ नोव्हेंबर २०१९)\nधुळे ई पेपर (२१ नोव्हेंबर २०१९ )\nकबीरगंजमध्ये आठ दिवसांनंतर पाणीपुरवठा\nडॉ.एन.के.ठाकरे यांना लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड\nनंदुरबार जिल्ह्यात भाजपाला हादरा एक आमदार राजीनाम्याच्या तयारीत \nनंदुरबार ई पेपर (२२ नोव्हेंबर २०१९)\nखून प्रकरणात साक्षीदारच निघाला मारेकरी\nनंदुरबार ई पेपर (२१ नोव्हेंबर २०१९ )\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nतलाठी बच्छावसह कोतवालाने लाज सोडली\n वार्ताहर- ओला दुष्काळ पडला आहे. अवकाळी पावसाने शेतकरी हवालदिल आहे. सरकारकडून पंचनामे सह नुकसान भरपाईची वाट पाहत आहे, असे असतांना पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा गावातील तलाठ्यासह कोतवालाने शेतकर्‍यांच्या शेतातील पंचनामे करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागितल्याचा संताप जनक प्रकार नगरदेवळा येथे गुरुवार रोजी उघकिस आला. या कारवाईने खळबळ उडाली आहे.\nतक्रारदार (नाव गोपनीय) शेतकरी वय-29 वर्ष रा. नगरदेवळा ता. पाचोरा यांच्या शेतात मका व कपाशी पीक लावलेले होते. अवकाळी पावसामुळे पिक पेरा नावे लावून देण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांच्याकडे पैस्याची मागणी झाली होती असे समजते. त्यामुळे तक्रारदार याने एसीबी जळगाव यांचेकडे तक्रार नोंदवली होती. त्यानंतर लाचखोर तलाठी मिलिंद जयवंत बच्छाव ( वय-55) हल्ली रा.कजगाव ता. भडगाव व कोतवाल विलास उर्फ कैलास काशिनाथ धिवरे (वय-45) रा. नगरदेवळा यांना लाच घेतांना रंगेहाथ अटक केली आहे.\nहा सापळा एसीबीचे पोलिस अधिक्षक सुनिल कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली ला.प्र.वि नाशिक, निलेश सोनवणे , अप्पर पोलिस अधिक्षक ला.प्��.वि नाशिक, जी.एम.ठाकुर पोलिस उपअधिक्षक, संजोग बच्छाव पोलिस निरिक्षक, सफौ- रविंद्र माळी, पोकॉ. प्रशांत ठाकुर, पोकॉ. नासिर देशमुख, पोकॉ महेश सोमवंशी ला. प्र. वि. जळगांव यांच्या पथकाने यशस्वी केला आहे.\nजळगावात 24 गाळे सील\n‘घरकुल’चे सर्व कामकाज मुंबई खंडपीठात\nकिसान सन्मान योजनेसाठी 4 लाखांवर शेतकरी पात्र\nरेल्वे प्रशासनाकडून डिजिटल इंडियाला फाटा\nपक्षी सप्ताहानिमित्त गौताळ्यात बर्ड कॉल रेकॉर्डिंग, निरीक्षण\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nनगर शहरात पावसाची रिपरिप\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nBlog : घरकुलातील घोटाळेबाजांना चपराक\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, ब्लॉग, मुख्य बातम्या\nधो-धो कोसळल्या उत्तराच्या धारा..\nFeatured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा स्थळाचा एनएसजी पथकाने घेतला ताबा\nBreaking News, आवर्जून वाचाच, जळगाव, राजकीय\nमोबाइल इंटरनेट सेवा महागणार\nFeatured, maharashtra, देश विदेश, मुख्य बातम्या\nआमचं सर्व मुद्यांवर एक मत – पृथ्वीराज चव्हाण\nपालघर : जिल्ह्यात पुन्हा ६.२ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का; नागरिक भूकंपाच्या सावटाखाली\nFeatured, maharashtra, देश विदेश, मुख्य बातम्या\nई पेपर- शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019\n11 प्राथमिक आरोग्य केंद्रांना कायाकल्प पुरस्कार\nFeatured, मुख्य बातम्या, सार्वमत\nजळगाव ई पेपर (२२ नोव्हेंबर २०१९)\nहातपाय बांधलेली नग्न अवस्थेतील तरुणी रेल्वे रूळावर आढळली\nFeatured, मुख्य बातम्या, सार्वमत\n‘घरकुल’चे सर्व कामकाज मुंबई खंडपीठात\nकिसान सन्मान योजनेसाठी 4 लाखांवर शेतकरी पात्र\nरेल्वे प्रशासनाकडून डिजिटल इंडियाला फाटा\nपक्षी सप्ताहानिमित्त गौताळ्यात बर्ड कॉल रेकॉर्डिंग, निरीक्षण\nई पेपर- शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019\n11 प्राथमिक आरोग्य केंद्रांना कायाकल्प पुरस्कार\nFeatured, मुख्य बातम्या, सार्वमत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://ayushdarpanmarathiblog.wordpress.com/2016/02/", "date_download": "2019-11-21T23:33:08Z", "digest": "sha1:VBZKHZ2BAIH6ILGBASDMNFBDYCVMSVMO", "length": 14854, "nlines": 289, "source_domain": "ayushdarpanmarathiblog.wordpress.com", "title": "February 2016 – AyushDarpanMarathi", "raw_content": "\nहा ब्लॉग मराठी लोकांसाठी असून, याची निर्मिती तथा संपादन आयुष दर्पण या स्वास्थ पत्रिका द्वारे केले जाते . आमचा उद्देश सामाजिक माहिती पोहोचविने असून आम्ही त्या साठीच कार्यरत आहोत . www.ayushdarpan.org\nबीजग्रंथीदोष – बीजग्र���थीविकार Polycystic Ovarian Disease / Syndrome (PCOD / PCOS) “मातृत्व” म्हणजे स्त्रीजातीला लाभलेले सर्वात मोठे वरदान पण आजकाल बऱ्याच स्त्रिया यापासून वंचित रहात आहेत. ह्याचे कारण ‘वंध्यत्व’, आजकालच्या युगातील भयंकर समस्या, अगदी मृत्यूपेक्षाही भयंकर. . . . पण आजकाल बऱ्याच स्त्रिया यापासून वंचित रहात आहेत. ह्याचे कारण ‘वंध्यत्व’, आजकालच्या युगातील भयंकर समस्या, अगदी मृत्यूपेक्षाही भयंकर. . . . सामान्य भाषेत वंध्यत्व म्हणजे मूल न होणे. आयुर्वेदात गर्भधारणेसाठी चार प्रमुख कारणे सांगितली आहेत.… Continue reading बीजग्रंथीदोष – बीजग्रंथीविकार Polycystic Ovarian Disease / Syndrome (PCOD / PCOS)\nआयुर्वेदातुन आरोग्याकडे चहा बिस्कीट वा दुध बिस्कीट लहान मुलांपासुन ते मोठ्यामध्ये आवडीने खाल्ले जाणारे १ combination म्हणजे चहा बिस्कीट वा दुध बिस्कीट. दुध पौष्टीक पदार्थ बिस्कीटाचा कोरडापणा दुर कमी करण्यासाठी द्रवरूपी दुधाचा व चहाचा उपयोग होतो. बिस्कीट तयार झाल्यानंतर काही दिवसानी वा काही महिण्यांनी वा १-२ वर्षांनी कंपनीतुन आपल्या घरी पोहचतात. कुठल्याही पदार्थांवर संस्कार झाल्यानंतर… Continue reading आयुर्वेदातुन आरोग्याकडे\nसूतिका परिचर्या अर्थात काळजी बाळंतीणीची . . . .\nसूतिका परिचर्या अर्थात काळजी बाळंतीणीची . . . . ‘मातृत्व’ ही प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यतील एक विशेष व आनंददायी घटना असते. मात्र प्रसूतीनंतर योग्य काळजी घेतली गेली तरच ती खऱ्या अर्थाने आनंददायी ठरते. प्रसूतीच्यावेळी स्त्रीचा एक पाय भूलोकांत तर दुसरा पाय यमलोकात असतो असे काश्यपाचार्यांनी म्हटले आहे. सूतीकावस्था ही प्राकृत स्थिती असली तरीही प्रसववेदनांनी शल्यभूत असा… Continue reading सूतिका परिचर्या अर्थात काळजी बाळंतीणीची . . . .\nआजकाल अगदी लहान वयात मुलांना चष्मे लागतात. पूर्वी चाळीशीनंतरच बहुधा चष्मा वापरावा लागत असे. लहान वयात दृष्टिदोष निर्माण होण्यामागे नेमके काय कारण असावे असा विचार केल्यावर एक महत्वाची गोष्ट लक्षात आली. शरीरात ५ ज्ञानेंद्रिय असतात. कान, त्वचा, डोळे, जीभ आणि नाक. ह्यापैकी डोळे सोडून चार ज्ञानेंद्रियांचा विकास गर्भावस्थेत थोडा थोडा झालेला असतो. डोळ्यांचे कार्य मात्र… Continue reading लहान वयात दृष्टिदोष\nपुरुष वंध्यत्व – आयुर्वेदाच्या चष्म्यातून\nपुरुष वंध्यत्व – आयुर्वेदाच्या चष्म्यातून पुरुष वंध्यत्व – आयुर्वेदाच्या चष्म्यातून गर्���धारणेसाठी ऋतु – क्षेत्र – अम्बु – बीज हे चार घटक सुयोग्य स्थितीत असणे आवश्यक आहे. ऋतु म्हणजे योग्य काळ, क्षेत्र म्हणजे ठिकाण, अंबु म्हणजे आवश्यक असे सर्व हॉर्मोन्स व बीज म्हणजे सामर्थ्यवान पुरुष व स्त्रीबीज. हे चार घटक सर्वदृष्टीने समृद्ध… Continue reading पुरुष वंध्यत्व – आयुर्वेदाच्या चष्म्यातून\nआयुर्वेदातील भावना संस्कार आणि नॅनोटेक्नोलॉजी\nआयुर्वेदातील भावना संस्कार आणि नॅनोटेक्नोलॉजी एका मीटरच्या १,०००,०००,००० (एक अब्ज भाग) एवढ्या सूक्ष्म भागाला नॅनोपार्टिकल म्हणतात. अशा नॅनोपार्टिकल भागाच्या औषधीनिर्माण शाखेला नॅनोटेक्नोलॉजी म्हणून प्रसिद्धी मिळत आहे. २९ डिसेंबर १९५९ रोजी रिचर्ड फिनमन नामक शास्त्रज्ञाने नॅनोटेक्नोलॉजी विषयावर प्रथम भाषण केले. ही नॅनोटेक्नोलॉजी मानवी शरीरात निसर्गाने जन्मतः बसवून दिली आहे असे म्हणणे अतिशयोक्ती होणार नाही हे आपल्या… Continue reading आयुर्वेदातील भावना संस्कार आणि नॅनोटेक्नोलॉजी\n‘गर्भविकास व मातृपोषणाचा अद्भुत संगम’\n“औषधी गर्भसंस्कार” ‘गर्भविकास व मातृपोषणाचा अद्भुत संगम’ प्रजनन हा प्रत्येक सजीव प्राण्याचा नैसर्गिक धर्म आहे. अन्य प्राण्यांपेक्षा मनुष्य हा बौद्धिकदृष्ट्या श्रेष्ठ असल्याने केवळ प्रजनन नव्हे तर सु-प्रजनन होण्यासाठी काय करावे, कसे करावे, कोणी करावे, ह्या सर्व गोष्टींचे लाभ प्राप्त करण्यासाठी औषधी गर्भसंस्कारांचे महत्व आहे. ह्या विषयांच्या सखोल अभ्यासातून निर्मित १८ आयुर्वेदीय औषधी कल्पांचा संच म्हणजेच… Continue reading ‘गर्भविकास व मातृपोषणाचा अद्भुत संगम’\nDR.GOKULSINGH G.MUMB… on झटपट व्हाट्स अँप डॉक्टर\nchetan chauhan on फेसाळत्या बुडबुड्यांचे गोड व्य…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune-news/lifetime-achievement-award-for-sai-paranjpe-zws-70-1945620/", "date_download": "2019-11-22T01:09:25Z", "digest": "sha1:6QPBYJJOLMBRMGIZDFL63AWHCPNZPICN", "length": 13547, "nlines": 191, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Lifetime Achievement Award for Sai Paranjpe zws 70 | | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनायजेरियन नागरिकांना घर भाडय़ाने देणाऱ्या ५ जणांवर गुन्हा\nसिडकोच्या घरांची सोडत आगरी कोळी भवनात\nवाहतूक कोंडीवरून नगरसेवक आक्रमक\nकांदा दराची चढाई सुरूच\nधुळ्यात महाआघाडीचा प्रयोग यशस्वी होणार\nसामान्य माणसे हीच माझ्या कामाची सामग्री\nसामान्य माणसे हीच माझ्या कामाची सामग्री\nज्येष्ठ दिग्दर्शिका सई परांज��े यांची भावना\nक्रीडामहर्षी हरिभाऊ साने प्रतिष्ठानतर्फे डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या हस्ते सई परांजपे यांना जीवनगौरव पुरस्कार मंगळवारी प्रदान करण्यात आला.\nज्येष्ठ दिग्दर्शिका सई परांजपे यांची भावना\nपुणे : मला बसने प्रवास करायला आवडते. प्रवासात साधे लोक भेटतात. त्यांच्या सवयी निरखून घेता येतात. त्यांचे बोलणे मी कान देऊन ऐकत असते. सामान्य माणसे हीच माझ्या कामाची सामग्री असते, अशी भावना ज्येष्ठ दिग्दर्शिका सई परांजपे यांनी मंगळवारी व्यक्त केली. मला नटांना समजावून सांगता येते. पण, अभिनेत्री म्हणून मी सुमार आहे. हे लवकर समजल्यामुळे मी लेखन, दिग्दर्शनाकडे वळले, असेही त्यांनी सांगितले. क्रीडामहर्षी हरिभाऊ साने प्रतिष्ठानतर्फे सिम्बायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या हस्ते परांजपे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारतीय महिला क्रिकेट संघातील देविका वैद्य, गायक राहुल देशपांडे यांना सन्मानित करण्यात आले. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब साने आणि सचिव सुनील नेवरेकर या वेळी उपस्थित होते. आरती दातार यांनी पुरस्कारप्राप्त तिघांशी संवाद साधला. त्या प्रसंगी परांजपे बोलत होत्या.\nपरांजपे म्हणाल्या, माझे आजोबा रँग्लर परांजपे हे पुण्याचे भूषण होते. आई शकुंतला परांजपे ही त्या काळात टेनिस खेळायची. केंब्रिज विद्यपीठात शिक्षण घेतल्यानंतर तिने रशियन माणसाशी लग्न केले. दोन वर्षांमध्ये घटस्फोट झाला आणि दोन वर्षांच्या मुलीला म्हणजे मला घेऊन ती पुण्यात आली. तिच्या आग्रहामुळे संस्कृत पाठांतर केले. माझे उच्चार स्पष्ट होण्यासाठी उपयोग झाला आणि मराठीत बोलायची सवय लागली. सध्या मी मुलांसाठी आयुर्वेदाची महती सांगणारी ‘आयुष्यमान भव’ ही दहा भागांची मालिका करते आहे.\nनाईक निंबाळकर म्हणाले,खो-खो, कबड्डी हे देशी खेळ व्यावसायिक होत नाहीत, तोपर्यंत मुले त्याकडे आकर्षित होणार नाहीत.\nदेशपांडे म्हणाले, ज्येष्ठ गायक भीमसेन जोशी, कुमार गंधर्व आणि मल्लिकार्जुन मन्सूर हे खऱ्या अर्थाने पंडित होते. मी पंडित नाही तर सुरांचा साधक आहे.\nआत्मचरित्र हा एकतर्फी डाव\nलाटलेले खूप पापड वाटावेत म्हणून ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी केलेल्या सूचनेनुसार ‘सय-माझा कलाप्रवास’ हे सदर लेखन केले, असे सई परांजपे यांनी सांगितले. आत्मचरित्राविषयी मी साशंक आहे. माझी बाजू आहे तशी मी ज्याच्याविषयी लिहिते त्याचीही बाजू असू शकते. त्यामुळे आत्मचरित्र हा एकतर्फी डाव होऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nVIDEO : शिवाजी नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणा...\nशिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याबद्दल शरद म्हणतो, 'नजरेचा इशारा इकडे तिकडे झाला तरी...'\n'या' बॉलिवूड अभिनेत्रीचे होते पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत अफेअर\nया देशात सापडला ९० वर्षांपूर्वीचा मिकी माऊस\n‘तान्हाजी'च्या ट्रेलर लाँचला पत्रकाराने तैमुरबद्दल विचारला 'हा' मजेदार प्रश्न, सैफ म्हणाला...\nबनावट नोटांप्रकरणी एकही गुन्हा दाखल नाही\n‘कर्करोग योद्धय़ां’कडून राज्यात २०३४ शस्त्रक्रिया\nअमित शहांकडून झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अयोध्येचा मुद्दा\nभारतीय क्रिकेटमध्ये गुलाबी क्रांती\nयूएनएससीमध्ये पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित\n‘देशातील राष्ट्रीय महामार्गाच्या ५६६ प्रकल्पांना विलंब’\nकाश्मीरमध्ये दुकाने, व्यापारी संकुले दुसऱ्या दिवशीही बंद\nकेंद्र सरकारच्या नोकऱ्यांमधील ७ लाख पदे रिक्त\n‘काश्मीरमध्ये संपूर्ण निर्बंध असल्याचा आरोप करणाऱ्या याचिका चुकीच्या’\nप्रकाशझोतातील कसोटीकडे मनोरंजन म्हणून पाहू नये\n\"नथुराम गोडसे आमच्या मनात\" म्हणत सुभाषचंद्र बोस यांच्या पणतीने केली पूजा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.com/scorpion-vrishik-horoscope/", "date_download": "2019-11-22T00:19:53Z", "digest": "sha1:L4D3R6MIJ64RAF4FWB46FHP4IGBSKQHV", "length": 3742, "nlines": 98, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates वृश्चिक", "raw_content": "\nउत्तर महाराष्ट्र – नाशिक\nपश्चिम महाराष्ट्र – पुणे\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nधनप्राप्तीचा उत्तम योग आहे.\nनिकालापूर्वी मुख्यमंत्री केदारनाथ यात्रेवर\nशिवसेना 100 च्या वर जागा जिंकेल, संजय राऊत यांना विश्वास\n‘हाऊसफुल्ल 4’ मुळे मराठी सिनेमांना थिएटर्स नाही\nथ्रेसरमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू\nकोच्ची खासदारच्या पत्नीच्या ‘या’ पोस्टमुळे नेटकरी संतापले\nनिकालापूर्वी मुख्यमंत्री केदारनाथ यात्रेवर\nशिवसेना 100 च्या वर जागा जिंकेल, संजय राऊत यांना विश्वास\n‘हाऊसफुल्ल 4’ मुळे मराठी सिनेमांना थिएटर्स नाही\nथ्रेसरमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू\nकोच्ची खासदारच्या पत्नीच्या ‘या’ पोस्टमुळे नेटकरी संतापले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://irablogging.com/tag/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%97/", "date_download": "2019-11-22T00:46:26Z", "digest": "sha1:V6JDLG2QOVWH6SFN5B5ZPLU6AS626LEN", "length": 11521, "nlines": 345, "source_domain": "irablogging.com", "title": "विनोदी ब्लॉग Archives - ईरा ब्लॉगिंग", "raw_content": "\nश्यूsss कुणीतरी काहीतरी बोलतंय तिथं \nWritten by स्नेहल अखिला अन्वित\n“अडक फग्वबक वाकगवतंज जुबगवेएवम घटपदबुजईडक जफजिऊ वडगड गडफुगूसुत” ..\nसासूबाईंनी शिकवलंय ना मला \nWritten by स्नेहल अखिला अन्वित\nमंडळी, आज मी तुम्हाला आर्या आणि आदित्यच्या घरात डोकवायला ..\nWritten by स्नेहल अखिला अन्वित\n©️स्नेहल अखिला अन्वित एक दिवस माझं अस्सं डोकं फिरलं ना, मोबाईल ..\nपिले पिले ओ मोरे राजा….\nWritten by स्नेहल अखिला अन्वित\n©️स्नेहल अखिला अन्वित बाळाला पहिल्यांदा दूध पाजताना मला ..\nतुमची पोरं कोणावर गेलीयेत \nWritten by स्नेहल अखिला अन्वित\n मला खात्री आहे, प्रत्येक घरात ..\nसाला एक मच्छर ………\nWritten by स्नेहल अखिला अन्वित\nदुनियाभरचा राग काढायला माझ्याकडे अगदी हुकुमी मंडळी आहेत; ..\nWritten by स्नेहल अखिला अन्वित\nत्या जब वी मेट मधल्या करीनाला कशी सारखी ट्रेन सुटल्याची स्वप्न ..\nबोबडे बोबडे बोल…. वाटे किती गोड \nWritten by स्नेहल अखिला अन्वित\nमी पणित खाणार, मला पण पणित पाहिजे….. काय खाणार\nWritten by स्नेहल अखिला अन्वित\nमागच्या वर्षी याच महिन्यात आमच्या घरी माझ्या मामे बहिणीच्या ..\nपहिला वहिला दिवस शाळेचा……\nWritten by स्नेहल अखिला अन्वित\nतर मागच्या आठवड्यापासून आमच्या चिंटूकल्याची शाळा सुरू झाली. ..\nतंटा नाय तर ………\nWritten by स्नेहल अखिला अन्वित\nअरे…..हे असं होऊच कसं शकतं दोन आख्खे दिवस…..इम्पॉसिबल\nWritten by स्नेहल अखिला अन्वित\nमम्मीss तू मला काय खायला पण देत नाही हा डायलॉग डिलिव्हरी बाय ..\nएक मैत्री अशी ही\n#तूच माझी …पूर्ण कथा © पूनम पिंगळे\nकलंक प्रेमाचा भाग 5\n#तूच माझी …पूर्ण कथा © पूनम पिंगळे\nकलंक प्रेमाचा भाग 5\nअपबीट….1 ते 9 संपूर्ण\nतूच माझी भाग 15\nमरावे परी किर्तीरूपे उरावे\nनवीन जनरेशन सोबत मोकळा संवाद- थोडा कूल होना जरुरी है..\nपैसा आणि नात्यातील वितुष्ट….\nआयुष्या���ा शेवटचा ब्रेक लागण्याआधी…. थोडा विसावा\n‘चला घडवू नवी पिढी’\nनिसटलेल्या क्षणांची आठवण- लहानपण देगा देवा\n“मरावे परि किर्ती रुपे उरावे “\nतेथे कर माझे जुळती\nएक मैत्री अशी ही\nप्रतिक्षा : न उलघडलेलं कोड…\nद अनटर्न पेज …7\nतयारी बाळाच्या आगमनाची… प्रसुतीबॅग\nपालाचं घर ते डॉक्टर : तिचा प्रेरणादायी प्रवास\nपालाचं घर ते डॉक्टर : तिचा प्रेरणादायी प्रवास\nमुलगी मोठी झाली हो\nलहानपण देगा देवा (एका स्त्रीच्या नजरेतून)\nरियाझ, चंद्रघंटा आणि ती..\nहक्क – पैसा आणि नाती सांभाळतांना\nकलंक प्रेमाचा भाग 3\nअशी कशी ग तू….. #चारोळी .. ...\nमोडका संसार सावरण्यासाठी.. एक प्रयत्न (अंतिम भाग ) ...\nपैठणी आणि आठवणी – मास्टर ...\nतेथे कर माझे जुळती….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%A8", "date_download": "2019-11-21T23:45:57Z", "digest": "sha1:R6R675WJHGFP2GMQW5I3XS2K4UPNOIJW", "length": 9931, "nlines": 113, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कंपन - विकिपीडिया", "raw_content": "\nकंपन ही एक यांत्रिकी प्रक्रिया आहे ज्यात, एका समतोल बिंदूसभोवताल आंदोलने घडतात. ही आंदोलने नियमित स्वरुपाची, नियत-काळात असू शकतात अथवा अनियत जसे, एखाद्या घड्याळाचा दोलक अथवा एखाद्या चाकाची खडीच्या रस्त्यावरील हालचाल.\nकंपने ही आवडतीही असू शकतात: जसे सतारीतील झंकार, हार्मोनिका या वाद्याचा आवाज, बासरीचा आवाज इत्यादी. पण बहुतेक स्थितीत, ती नावडती असतात. त्याने ऊर्जा विनाकारण खर्च होते व अशी आंदोलने नको असलेला आवाज उत्पन्न करतात. एखाद्या इंजिनची अथवा इलेक्ट्रिक मोटरची थरथर, अथवा एखादे यंत्र सुरू असतांना होणारे कंपन इत्यादी.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\n• गुरुत्वाकर्षण • अंतर • अणुक्रमांक • अणू • अणु-सम्मीलन क्रिया • आण्विक वस्तुमान अंक • अतिनील किरण • अपारदर्शकता • अभिजात यामिक • अर्ध-पारदर्शकता • अवरक्त किरण • अव्यवस्था • अशक्त अतिभार • आकुंचन • आघूर्ण • आयन • आयसोस्फेरिक • आरसा • आवाज (ध्वनी) • उर्जेच्या अक्षय्यतेचा नियम • उष्णता वहन • ऊर्जा • ऊर्जास्रोत • ऊष्मगतिकी • कंपन • कक्षा • कक्षीय वक्रता निर्देशांक • कण घनता • कर्बोदक • काल-अवकाश • काळ • काळ-अवकाश, वस्तुमान, आणि गुरुत्वाकर्षण • किरणोत्सर्ग • क्वार्क • क्ष-किरण • गतिज ऊर्जा • घनता • घनफळ • चुंबक • चुंबकीय क्षेत्र • चुंबकीय ध्रुव • चुंबकीय ध्रुवीकरण क्षमता • चुंबकीय बल • चुंबकीय आघूर्ण • छिद्रता • जड पाणी • ट्रिटियम • ठिसूळ • ड्युटेरियम • तात्पुरते चुंबक • तापमान • ताम्रसृती • दाब • दुर्बीण • दृश्य घनता • दृश्य प्रकाश किरणे • नीलसृती • नॅनोकंपोझिट • न्यूक्लिऑन • न्यूटनचे गतीचे नियम • न्यूट्रिनो • न्यूट्रॉन • पदार्थ • पारदर्शकता • पुंज यामिकाची ओळख • पॅरिटी • पॉझिट्रॉन • प्रकाश • प्रतिकण • प्रतिध्वनी • प्रमाण प्रतिकृती • प्रसरण • प्रोटॉन • प्लाझ्मा (भौतिकशास्त्र) • फर्मिऑन • फिरक • बाष्पीभवन • बॅर्‍यॉन • बोसॉन • मध्यम तरंग • मिती • मुक्तिवेग • मूलकण भौतिकशास्त्र • मूलभूत कण • मूलभूत बले • मृगजळ • म्यूऑन • रंगभार • रेणू • लघुतरंग • लार्ज हॅड्रॉन कोलायडर • लेप्टॉन • लोलक • वस्तुमान • वातावरणाचा दाब • वायुवीजन • विजाणू • विद्युत चुंबक • विद्युत द्विध्रुव मोमेंट • विद्युत ध्रुवीकरण क्षमता • विद्युत प्रभार • विद्युतचुंबकत्व • विद्युतचुंबकीय क्षेत्र • विद्युतभार • विद्युतभार त्रिज्या • वेधशाळा • श्रोडिंजरचे मांजर • संप्लवन • संयुक्त कण • संवेग अक्षय्यतेचा नियम • समस्थानिके • सांख्य यामिक • सापेक्ष आर्द्रता • सापेक्षतावाद • सापेक्षतावादाचा सामान्य सिद्धान्त • सूक्ष्मदर्शक • सूर्यप्रकाश • सेल्सियस • सौर भौतिकशास्त्र • सौरऊर्जा • स्टार्क परिणाम • स्थितिज ऊर्जा • स्वाद (भौतिकशास्त्र) • हर्ट्झ • हवामानशास्त्र • हॅड्रॉन •\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ मार्च २०१७ रोजी १६:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/aditya-thackrey-rally-inmumbadevi-kumbharwada/", "date_download": "2019-11-21T23:34:47Z", "digest": "sha1:QT4ABHRGZFMEU2QQY2CIFIKPIBSPFM3V", "length": 16167, "nlines": 155, "source_domain": "www.saamana.com", "title": "विकासापासून दूर राहिलेल्या प्रत्येकापर्यंत पोहचाचंय, आदित्य ठाकरे यांची दणदणीत सभा | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nधारुर येथील शेतकरी मदत केंद्राला आनंदराव आडसूळ यांची भेट\nलष्करात भरती होण्याची सुवर्णसंधी, जाणून घ्या पद आणि पात्रता\nअमरावती – भीषण अपघातात संपूर्ण कुटुंबाचा जागीच मृत्यू\nपावसाने रडवल्यानंतर चोरांनी लुटले, 345 सोयाबीन पोत्यांसह ट्रकची चोरी\nपक्षविरोधी कारवाया करणाऱ्या माजी गृहमंत्री, आमदार, खासदारांना काँग्रेसची नोटीस\n2021 च्या निवडणुकीत तमीळनाडूचे लोक आपला ‘करिश्मा’ दाखवतील – रजनीकांत\nRoyal Enfield च्या ‘या’ दोन बाईकची हिंदुस्थानात होणार विक्री बंद\nहिंदुस्थानात 12 वर्षाखालील मुलांमध्ये डोळ्याच्या आजारात वाढ, सिग्निफायच्या अहवालातून उघड\nगेम खेळते म्हणून वडिलांनी मोबाईल काढून घेतला, अल्पवयीन मुलीची आत्महत्या\n‘यूएन’मध्ये इस्त्रायल व अमेरिकेविरुद्ध हिंदुस्थानचे मतदान, पॅलेस्टाईनला मदत\nडॉक्टरांनी आधी घेतला रुग्णाचा प्राण, उपचारानंतर केले परत जिवंत\nश्रीलंकेची सत्ता दोन भावांच्या हातात; छोटा भाऊ राष्ट्रपती, मोठा पंतप्रधान\nसेक्स स्कँडलच्या आरोपांमुळे राजपुत्राचा राजीनामा\nगुरूच्या चंद्रावर दिसतेय पाण्याची वाफ, ‘युरोपा’बाबत नासाचे महत्त्वाचे संशोधन\nवेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, रोहितची मागणी मान्य\nगुलाबी चेंडूची ‘निकाल’ लावण्याची परंपरा, वाचा डे-नाईट कसोटीच्या खास गोष्टी\n… म्हणून पहिल्या डे-नाईट कसोटीपूर्वी विराट कोहली चिंतेत\nअलिबागचा निनाद जाधव ठरला ‘रायगड श्री’ चा मानकरी\nसंपूर्ण संघ 7 धावांवर तर सर्व फलंदाज शून्यावर बाद, मुंबईच्या लढतीत…\nसामना अग्रलेख – रोजगार मेला आहे\nलेख – सत्य प्रस्थापित करणारा निकाल\nप्रासंगिक – विद्वतरत्न भाऊजी दप्तरी\nसामना अग्रलेख – दिल्लीच्या रस्त्यावरील दमनचक्र\nरानू मंडलचा ‘तो’ फोटो खोटा, मेकअप आर्टिस्टने शेअर केला ओरिजनल फोटो\nअर्पिताचा आग्रह, ‘सलमान’च्या वाढदिवशीच करणार प्रसूती\nनव्वदच्या दशकातील बोल्ड अभिनेत्रीचे रुपडे पालटले, पाहा तिचे आताचे फोटो\n‘तो’ व्हिडीओ प्रसिद्ध झाला तर माझी पंचाईत होईल\nवजन कमी करण्याची शस्त्रक्रिया ठरू शकते जीवघेणी\nस्वादिष्ट मटन खिमा गुजिया.\nपुरुषांच्यात्वचेवर चमक आणण्यासाठी जाणून घ्या घरगुती उपाय…\nलेख – नकोसा ‘गोडवा’\nरोखठोक – ‘स्वामीं’ना हवे तेच घडेल\nक्वांट��� संगणकाची अद्भुत दुनिया\nविकासापासून दूर राहिलेल्या प्रत्येकापर्यंत पोहचाचंय, आदित्य ठाकरे यांची दणदणीत सभा\nनवा महाराष्ट्र घडवण्याचे माझे स्वप्न आहे. कर्जमुक्त, बेरोजगारीमुक्त, प्रदूषणमुक्त, दुष्काळमुक्त महाराष्ट्र मला साकार करायचा आहे. विकासापासून दूर राहिलेल्या शेवटच्या स्त्री-पुरुषापर्यंत मला पोहचायचेय. त्यांचे स्वप्न मला पूर्ण करायचे आहे. मुंबईच्या विकासाचे मॉडेल गावोगावी न्यायचे आहे. हा स्वप्नातला महाराष्ट्र आपण साकारूया, असे आवाहन शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.\nशिवसैनिक म्हणून मुंबई जशी मला जवळची आहे तसाच हा मुंबादेवी मतदारसंघ..\nमहायुतीचे उमेदवार पांडुरंग सकपाळ जी यांच्या विकास कामांमुळे शिवसेना घराघरांत पोहोचली आहे. इथे नक्कीच ते बहुमताने निवडून येतील याची मला पूर्ण खात्री आहे. pic.twitter.com/lPomBYSsLi\nमहायुतीचे उमेदवार पांडुरंग सकपाळ यांच्या प्रचारासाठी आज आदित्य ठाकरे यांची दुर्गादेवी चौक, कुंभारवाडा येथे दणदणीत सभा झाली त्यावेळी आदित्य ठाकरे बोलत होते. मुंबादेवी हा मतदारसंघ शिवसेनेसाठी खूप खास आहे. माता मुंबादेवीच्या नावाने त्याची ओळख आहे. आज सभेला महिलांची मोठी गर्दी झाली आहे. एवढी मोठी स्त्राrशक्ती समोर असताना आपण हरूच शकत नाही. स्त्राrशक्तीचा विजय होणारच. मुंबादेवीत भगवा फडकणारच, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. पांडुरंग सकपाळ म्हणजे दिवसाचे 24 तास काम करणारा शिवसैनिक आहे, असेही ते म्हणाले. यावेळी शिवसेना खासदार-केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अरविंद सावंत, मलबार हिल मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार मंगलप्रभात लोढा, भाजप नेत्या शायना एन. सी., उपनेत्या मीना कांबळी आदी उपस्थित होते.\nमुंबादेवी मतदारसंघात महापालिकेचे बी, सी आणि ई वॉर्ड येतात. येथील 70 टक्के इमारती मोडकळीस आल्या आहेत. इथे अनेक इमारती कोसळून लोक मृत्युमुखी पडले आहेत. आपल्याला मुंबादेवी मतदारसंघ सुरक्षित करायचा आहे. जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा महत्त्वाचा प्रश्न प्राधान्याने हाती घेईन, असे पांडुरंग सकपाळ यावेळी म्हणाले.\nसामना अग्रलेख – रोजगार मेला आहे\nलेख – सत्य प्रस्थापित करणारा निकाल\nप्रासंगिक – विद्वतरत्न भाऊजी दप्तरी\nधारुर येथील शेतकरी मदत केंद्राला आनंदराव आडसूळ यांची भेट\nपक्षविरोधी क��रवाया करणाऱ्या माजी गृहमंत्री, आमदार, खासदारांना काँग्रेसची नोटीस\n2021 च्या निवडणुकीत तमीळनाडूचे लोक आपला ‘करिश्मा’ दाखवतील – रजनीकांत\nलष्करात भरती होण्याची सुवर्णसंधी, जाणून घ्या पद आणि पात्रता\n‘यूएन’मध्ये इस्त्रायल व अमेरिकेविरुद्ध हिंदुस्थानचे मतदान, पॅलेस्टाईनला मदत\nRoyal Enfield च्या ‘या’ दोन बाईकची हिंदुस्थानात होणार विक्री बंद\nवेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, रोहितची मागणी मान्य\nहिंदुस्थानात 12 वर्षाखालील मुलांमध्ये डोळ्याच्या आजारात वाढ, सिग्निफायच्या अहवालातून उघड\nगेम खेळते म्हणून वडिलांनी मोबाईल काढून घेतला, अल्पवयीन मुलीची आत्महत्या\nअमरावती – भीषण अपघातात संपूर्ण कुटुंबाचा जागीच मृत्यू\nपावसाने रडवल्यानंतर चोरांनी लुटले, 345 सोयाबीन पोत्यांसह ट्रकची चोरी\nपरभणी – युवकाचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू, नातेवाईकांचा गोंधळ\nया बातम्या अवश्य वाचा\nसामना अग्रलेख – रोजगार मेला आहे\nलेख – सत्य प्रस्थापित करणारा निकाल\nप्रासंगिक – विद्वतरत्न भाऊजी दप्तरी\nधारुर येथील शेतकरी मदत केंद्राला आनंदराव आडसूळ यांची भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%82%E0%A4%B7%E0%A4%A3/", "date_download": "2019-11-22T00:00:41Z", "digest": "sha1:KI5N7Z2W6B35ZQHIXLILKFTZ5FXAHDP5", "length": 16656, "nlines": 173, "source_domain": "policenama.com", "title": "प्रदूषण Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nमहापालिकेच्या अंदाजपत्रकात वाहनतळ उभारण्यासाठी मंजुर 12 कोटी रुपये सार्व. स्वच्छता…\n‘टॉप’ची ‘स्टार’ मायली सायरसनं बॉयफ्रेंडला रस्त्यावरच केलं…\n2014 ला सरकार स्थापनेसाठी फडणवीस सरकारने ‘संख्याबळा’ची आकडेवारी दिली…\nपुढच्या 9 दिवसात तुमच्या वाहनावर नक्की लावा ‘हे’ स्टीकर नाहीतर द्यावा लागेल दुप्पट…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - टोल नाक्यावर गर्दी कमी करण्यासाठी आणि वाढत चाललेली प्रदूषणाची पातळी लक्षात घेऊन परिवहन मंत्रालयाने 1 डिसेंबर पासून नॅशनल हायवे वर चालणाऱ्या वाहनांना फास्टटॅग लावणे अनिवार्य केले आहे. केंदीय परिवह मंत्री नितीन…\nदिल्लीचा प्रमुख ‘उत्सव’, प्रदूषणावरील मुलाचा ‘निबंध’ व्हायरल\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - दिल्ली एनसीआरमध्ये दिवसेंदिवस प्रदूषण वाढतच चालले आहे. रोजच्या जीवनात सुद्धा सर्वांना प्रदूषणाचा त्रास मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. यामुळे दिल्ली प्रशासनाने येथील शाळांना सुट्ट्या देखील जाहीर केल्या होत्या. मात्र…\n‘क्यार’,‘महा’ चक्रीवादळानंतर आता ‘बुलबुल’ चा ‘धोका’,129 वर्षातील तिसरी…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - दक्षिण भारतात अनेक दिवसांपासून संकट बनलेल्या ‘महा’ चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाला असतानाच , बंगालच्या उपसागरात आणखी एका चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. या चक्रीवादळाला वैज्ञानिकांनी 'बुलबुल' असे नाव दिले आहे.…\nआकाशात जमा झालं ‘धूक’, खाली रस्त्यावर धडकले 24 वाहनं, एकाचा मृत्यू तर 12 जखमी\nनवी दिल्ली :वृत्तसंस्था - प्रदूषण आणि धुक्यामुळे पंजाबमधील महामार्गावर एक विचित्र अपघात घडला आहे. यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून जवळपास डझनभर लोकं जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे तर अपघातस्थळावरील…\n ‘ही’ नवीन बॅटरी फक्त 10 मिनीटांमध्ये फुल चार्ज करेल इलेक्ट्रिक कार, जाणून घ्या\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - पेट्रोल डिझेलमुळे होणाऱ्या प्रदूषणापासून वाचण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देत आहे. मात्र या गाड्यांना लागणाऱ्या चार्जींगमुळे हैराण होणाऱ्या नागरिकांसाठी एक खुशखबर आहे. अमेरिकेतील वैज्ञानिकांनी केवळ…\nदिल्लीतील प्रदूषणावर भाजपा मंत्र्यानं सुचवला ‘अजब’ उपाय, जाणून तुम्ही…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - दिल्लीमध्ये प्रदूषणाने धुमाकूळ घातला असून दिल्लीतील एनसीआर भागामध्ये कोणत्याही प्रकारच्या सार्वजनिक बांधकामास मनाई केली आहे. मोठ्या प्रमाणात आरोग्य धोक्यात असून यामुळे दोन दिवस नोएडातील शाळा देखील बंद ठेवण्यात…\nकेजरीवालांच्या ‘सम-विषम’वर केंद्र सरकार ‘नाराज’, नितीन गडकरींनी गरज नसल्याचं…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - मोठ्या प्रमाणात होत असलेल्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी दिल्लीमध्ये सम-विषम योजना पुन्हा सुरु केली असून 12 दिवस हे चालणार आहे. 4…\nदिल्‍लीत पुन्हा ‘सम-विषम’ फॉर्म्युला, मुख्यमंत्री केजरीवालांची घोषणा\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था- मोठ्या प्रमाणात होत असलेला प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे.त्यांनी दिल्लीमध्ये ऑड-ईवन ���ोजना पुन्हा सुरु केली असून 12 दिवस हे चालणार आहे. 4 नोव्हेंबर ते…\nकचरा वेचणाऱ्या महिलांचा सन्मान\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - शहरात रोज सकाळी रस्त्यांची साफ सफाई तसेच विविध वसाहतींतून झाडलोट करून कचरा वेचणाऱ्या ३० महिलांचा नुकताच सन्मान करण्यात आला. या महिलांना साडी-चोळी व शाल भेट देण्यात आली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच…\n२०२० नंतर देशात जुन्या वाहनांना ‘नो एंट्री ‘ ; पण ‘भंगार’ योजनेत नव्या…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशात वाढत असलेल्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर १ एप्रिल २०२० नंतर १५ व २० वर्षापेक्षा अधिक जुनी असलेली सर्वप्रकारची वाहने रस्त्यावर आणू द्यायची नाहीत असे संकेत केंद्र सरकारने दिले असून काही वाहन उत्पादक…\n‘टॉप’ची ‘स्टार’ मायली सायरसनं…\nडीप नेक ‘क्रॉप टॉप’मध्ये अभिनेत्री मलायकानं…\nकमी कपड्यांसाठी ‘फेमस’ आहे ‘ही’…\n‘या’ सिनेमात अभिनेत्री जरीन खान साकारणार…\n‘या’ मॉडेलचे ‘HOT’ फोटो सोशलवर…\nना उद्घाटनाचा, ना बॅनरबाजीचा थाट, आ.संदिप क्षिरसागर यांनी बिंदूसरा नदी पात्रात एका…\nबीड : पोलीसनामा ऑनलाइन - कसलाही गाजावाजा न करता, उद्घाटनाचा, बॅनरबाजीचा थाट न करता आ. संदिप क्षिरसागर यांनी…\nमहापालिकेच्या अंदाजपत्रकात वाहनतळ उभारण्यासाठी मंजुर 12 कोटी रुपये…\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - महापालिकेच्या अंदाजपत्रकात वाहनतळ उभारण्यासाठी केलेली 12 कोटी रुपयांची तरतूद शहरातील…\n‘टॉप’ची ‘स्टार’ मायली सायरसनं बॉयफ्रेंडला…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - जगातील टॉप स्टार मायली सायरस आणि तिचा नवीन बॉयफ्रेंड कोडी सिम्पसन (Cody Simpson) लॉस…\n2014 ला सरकार स्थापनेसाठी फडणवीस सरकारने ‘संख्याबळा’ची…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात महिन्याभरापासून सत्तास्थापनेचे नाट्य सुरु असताना 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस…\nPaytm युजर्ससाठी मोठी बातमी ‘या’ छोट्या चुकीमुळं होऊ…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - सध्या पेटीएम संबंधित काही मेसेज फिरत आहे, ज्यात लिंक देण्यात आली आहे. या लिंकवर क्लिक…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nना उद्घाटनाचा, ना बॅनरबाजीचा थाट, आ.संदिप क्षिरसागर यांनी बिंदूसरा नदी पात्रात…\nब्रेकिंग : आरोपीचा पोलिसांवर गोळीबार, एक पोलीस गंभीर जखमी\n अचानक पडू लागला नोटांचा ‘पाऊस’ अन् पैसे…\nवेस्ट इंडिज बरोबरच्या सिरीजसाठी भारतीय संघाची घोषणा, ‘हा’…\nपुणे : पिस्तूल अन् 3 जिवंत काडतुसांसह सराईत गुन्हे शाखेच्या…\nमाजी नगरसेवकाकडून हवेत गोळीबार, परिसरात खळबळ\n‘संभाव्य’ मंत्र्यांच्या यादीत राष्ट्रवादीच्या 10 तर काँग्रेसच्या 9 दिग्गजांची नावं, सुत्रांची माहिती\n‘विवादित’ गुरू स्वामी नित्यानंदच्या आश्रमातील 2 संचालिका प्राणप्रिया आणि तत्वप्रिया ‘अडचणीत’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sharavaran-news/solid-waste-management-1212945/", "date_download": "2019-11-22T01:22:44Z", "digest": "sha1:QHJAZQGH43CHDATDHNMPSIGQ7M7J4LYR", "length": 23034, "nlines": 209, "source_domain": "www.loksatta.com", "title": "घनकचऱ्यातून कशाकडे? | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनायजेरियन नागरिकांना घर भाडय़ाने देणाऱ्या ५ जणांवर गुन्हा\nसिडकोच्या घरांची सोडत आगरी कोळी भवनात\nवाहतूक कोंडीवरून नगरसेवक आक्रमक\nकांदा दराची चढाई सुरूच\nधुळ्यात महाआघाडीचा प्रयोग यशस्वी होणार\nघनकचऱ्याचे व्यवस्थापन केले नाही तर दुष्परिणामांकडेच वाटचाल होणार, हे एव्हाना बहुतेकांस पटलेले आहे\nघनकचऱ्याचे व्यवस्थापन केले नाही तर दुष्परिणामांकडेच वाटचाल होणार, हे एव्हाना बहुतेकांस पटलेले आहे. पण घनकचरा व्यवस्थापनाचे तंत्र आणि सूत्र हे दोन्ही महत्त्वाचे.. ते समजून घेण्याची सुरुवात या लेखापासून कचऱ्याच्या वर्गीकरणाला लोकांनी आपापल्या घरापासून साथ दिली, तर पालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्था काय करू शकतात, याची ही ओळख..\nशहरी कचऱ्याची व कचरापट्टय़ांची दुर्दशा याविषयी मागील दोन लेखांत आपण विचार केला. या दुर्दशेला आपण स्वत:च जबाबदार आहोत व प्रत्येक नागरिकाने मनावर घेतल्याशिवाय कोणतीही यंत्रणा आपल्याला तारू शकणार नाही हे पाहिले. म्हणूनच म्हटले की, ‘केल्याने होत आहे रे’ मात्र ‘आधी केलेची पाहिजे’ हा समर्थाचा सल्ला विसरू नका आता या लेखात कोणत्या तंत्रज्ञानाची मदत आपण घेऊ शकतो याची चर्चा करू या.\nखालील पाच अंगांनी सांगोपांग विचार करूनच केंद्र सरकारने कचऱ्याच्या विल्हेवाटीचे प्रारूप तयार केले आहे:\n(१) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अर्थकारणातील बलस्थाने व उणिवा समजावून घेतल्या. (२) सध्याच्य�� तंत्रज्ञानातून काय चालते व काय चालणार नाही याविषयीचे मिळालेले धडे व नवे-आधुनिक तंत्रज्ञान वापरण्याची पात्रता व तयारी आहे का याचा विचार. (३) ‘कचऱ्याचे व्यवस्थापन’ या नावाने देशभर जो सावळा गोंधळ चालू आहे त्यातून व्यवस्थापन कसे नसावे याची कल्पना स्पष्ट झाली व जगभर (आणि आपल्याकडे काही ठिकाणी) चालू असलेल्या यशस्वी प्रयोगांचा अभ्यास करून ‘चांगले व्यवस्थापन’ कशाला म्हणतात याचा शोध घेतला. (४) लोकांच्या इच्छा-आकांक्षांशी सुसंगत व लोकसहभागाला वाव असणारी व्यवस्था कशी आणता येईल व त्यासाठी कशा प्रकारचे लोकशिक्षण हवे यावरही चिंतन केले व (५) शेवटी, हे मनात पक्के बिंबवले की, सध्या देशात लागू असलेले पर्यावरणाचे कायदे व विशेषत: सध्याचे ‘घनकचरा व्यवस्थापना नियम’ अनुसरूनच नवे प्रारूप तयार केले पाहिजे.\nकोणतीही सरकारी यंत्रणा, स्थानिक स्वराज्य संस्था किंवा नोकरशाहा अथवा तंत्रशाहा इतका मोठा नाही, की देशातील कायदा व नियम धाब्यावर बसवून आपली लाडकी मते रेटून लादू शकेल. त्या सर्व व्यक्ती व यंत्रणांना जेरबंद करणे कायदा वापरून आजही शक्य आहे. राष्ट्रीय हरित लवादावर तशी पाळी येऊ नये, अशी मी आशा करतो. काही सन्माननीय अपवाद वगळता सगळ्या देशभर महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषदा व लहानमोठी खेडी घन कचऱ्याच्या कर्करोगाने ग्रस्त आहेत. परिस्थिती शोचनीय आहे.\nआजघडीला, स्थानिक स्वराज्य संस्था बहुतेक ठिकाणी एकत्र मिसळलेला घनकचरा वस्त्या, बाजार व संस्थांमधून उचलून कुठे तरी नेऊन ओतत आहेत. त्याकामी अनेक कामगार, अमाप इंधन व कल्पनेबाहेरची कंत्राटे दिली जात आहेत. याविषयी कुणीही आनंदी नाही. अशा परिस्थितीत जिथे फक्त कचरा नेऊन ट्रक उपडे केले जातात तेथे दरुगधी, डास, माश्या, उंदीर व रोगराईचे साम्राज्य आहे. कामगार, कचऱ्यातून काच-प्लास्टिक विकणाऱ्या स्त्रिया व मुले यांना जखमा, चटके, दूषित वायू, कुठे प्रत्यक्ष आग, सर्वत्र धूर, मोकाट चावरी कुत्री व गुन्हेगार यांचा सामना करावा लागतो आहे. मुंबईत २५-३० हजार कामगार व अगणित स्त्रिया व मुले या प्रकारच्या हालअपेष्टा सोसून रस्त्यावर, कचरापट्टीत व कचराकुंडय़ांच्या सान्निध्यात आयुष्य कंठत आहेत.\nज्या थोडय़ा ठिकाणी, कुठल्या प्रकारे का होईना, घन कचऱ्याचे वर्गीकरण करून व्यवस्थापन केले जाते त्या ठिकाणी एकत्र मिसळलेला कचरा वेगळा वेगळा करताना यंत्रसामग्रीची दमछाक होताना दिसते. सगळ्या ठिकाणच्या अपयशाच्या कहाण्यांकडे बघून स्पष्ट झाले आहे की, ‘घनकचऱ्याचे व्यवस्थापन नियम’ योग्य आहेत कुजणारा कचरा (बायोडिग्रेडेबल वेस्ट), गाळ, झाडलेली माती, बांधकामाचा कचरा यांच्यामध्ये मिसळता कामा नये. घरगुती व आस्थापनांमधील कचरा वेगळा ठेवून त्याचे स्वतंत्र व्यवस्थापन झाले पाहिजे. रस्ते व नाले सफाई-कामगारांनी सावडलेली धूळ, माती, गाळ व इतर कचरा तसेच बांधकामात तयार झालेला कचरा (मलबा, डबर, डेब्रिज) यांचे गोळा करणे व व्यवस्थापन स्वतंत्र झाले पाहिजे. हे वेगळे सांगायलाच नको, की घरे, आस्थापने, इस्पितळे, रेल्वे व बस स्थानके, विमानतळ, शैक्षणिक संस्था व इतर बाजारपेठा व हॉटेल्स-उपाहारगृहे अशा सर्व ठिकाणी कचऱ्याचे पृथक्करण करून कुजणारा, पुनर्वापर करण्याजोगा (कागद, प्लास्टिक, काच, कापड इ.) व न कुजणारा कचरा वेगळा करूनच कचरा-कामगारांच्या हवाली केला पाहिजे. जिथे हे होणार नाही तिथे खासगीकरण करा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांना स्वत:ला हे काम करू द्या, यंत्रे वापरा की एकत्र झालेला कचरा हाताने कचरापट्टीवर वेगळा करण्याचा प्रयत्न करा; एक ना एक दिवस यंत्रणा नापास होणारच.\nहे खरे आहे की १००% आदर्श व्यवस्था सुरुवातीलाच निर्माण करणे दुरापास्त आहे; पण काळाच्या ओघात लोकांना सवय लागल्यावर व स्वराज्य संस्थांनी लोकशिक्षण करून त्यांचा सहभाग वाढवल्यास कचरा व्यवस्थापन पुरेसे चांगले करता येईल. बहुतांश कचऱ्याचे पृथक्करण केलेले असेल (निर्माण केलेल्या ठिकाणी) तर थोडाबहुत मिसळलेला कचरा, कचरापट्टीवर वेगळा करणे शक्य आहे.\nतंत्रज्ञानाचे तीन गट करता येतात. पहिला गट कुजणाऱ्या कचऱ्यासाठीचे तंत्रज्ञान, दुसरा गट अशा तंत्रज्ञानाचा की ज्यातून ऊर्जानिर्मिती शक्य आहे. स्थूलमानाने हा कचराभट्टय़ांचा वर्ग आहे. यात वीज, वाफ किंवा स्वयंपाकाचे इंधन बनू शकते व त्यामुळे सर्वानाच ते प्रकल्प आणावेसे वाटतात (वेस्ट टु एनर्जी – कचऱ्यातून ऊर्जा). शेवटी माती, गाळ व बांधकामाचा कचरा वेगळ्या पद्धतीने पुनर्वापरात आणावा लागेल. नाही तर ‘लँडफिल्स’ भरून जातील व कचरा पुन्हा इतस्तत: फेकून दिला जाईल. त्यासाठीचे बांधकाम-साहित्य बनवण्याचे तंत्रज्ञान जवळपास असावे, ते वापरले जावे तसेच वाखाणले जावे असे प्रयत्न झाले पाहिजेत.\nवर दिलेल्या तक्तावजा आकृतीत तिन्ही गटांतील तंत्रज्ञानाचा काय परस्परसंबंध आहे व काय केले म्हणजे वेगवेगळे तंत्रज्ञान परस्परपूरक पद्धतीने कचरा व्यवस्थापनात भाग घेऊ शकतील याची काही प्रमाणात कल्पना येईल.\nकचऱ्यातून वीजनिर्मिती करणे कितीही आकर्षक वाटले तरी हे लक्षात ठेवले पाहिजे की, प्रत्येक तंत्रज्ञानाचे भांडवल, वीज व रसायने त्याचप्रमाणे मनुष्यबळ यासंबंधी स्वत:ची एक विशिष्ट भूक असते. ते पुरवल्याशिवाय व एका खास scale वर (प्रमाणावर) treatment and disposal plant बसवल्याशिवाय तो किफायतशीर व चालवण्यायोग्य ठरत नाही. तंत्रज्ञानाचा हा पैलू एकात्मिक व्यवस्थापनात महत्त्वाचा असतो. त्याविषयी पुढल्या लेखात.\nलेखक आयआयटी-मुंबई येथे प्राध्यापक आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nघनकचरा व्यवस्थापनासाठी निधी राखून ठेवा\nघनकचरा व्यवस्थापनाला सहाय्यक आयुक्त मिळणार\nजिथे कचरा, तिथेच खत\nघनकचऱ्यावरील प्रक्रियेची डोकेदुखी कायम\nVIDEO : शिवाजी नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणा...\nशिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याबद्दल शरद म्हणतो, 'नजरेचा इशारा इकडे तिकडे झाला तरी...'\n'या' बॉलिवूड अभिनेत्रीचे होते पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत अफेअर\nया देशात सापडला ९० वर्षांपूर्वीचा मिकी माऊस\n‘तान्हाजी'च्या ट्रेलर लाँचला पत्रकाराने तैमुरबद्दल विचारला 'हा' मजेदार प्रश्न, सैफ म्हणाला...\nबनावट नोटांप्रकरणी एकही गुन्हा दाखल नाही\n‘कर्करोग योद्धय़ां’कडून राज्यात २०३४ शस्त्रक्रिया\nअमित शहांकडून झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अयोध्येचा मुद्दा\nभारतीय क्रिकेटमध्ये गुलाबी क्रांती\nयूएनएससीमध्ये पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित\n‘देशातील राष्ट्रीय महामार्गाच्या ५६६ प्रकल्पांना विलंब’\nकाश्मीरमध्ये दुकाने, व्यापारी संकुले दुसऱ्या दिवशीही बंद\nकेंद्र सरकारच्या नोकऱ्यांमधील ७ लाख पदे रिक्त\n‘काश्मीरमध्ये संपूर्ण निर्बंध असल्याचा आरोप करणाऱ्या याचिका चुकीच्या’\nप्रकाशझोतातील कसोटीकडे मनोरंजन म्हणून पाहू नये\n\"नथुराम गोडसे आमच्या मनात\" म्हणत सुभाषचंद्र बोस यांच्या पणतीने केली पूजा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokrang-news/literature-is-missing-from-marathi-sahitya-sammelan-48190/", "date_download": "2019-11-22T01:20:03Z", "digest": "sha1:WPSG2RBUNFIZMA75ICE2KYE53DZEM2DP", "length": 44983, "nlines": 215, "source_domain": "www.loksatta.com", "title": "संमेलनातील ‘साहित्य’ हरवले! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनायजेरियन नागरिकांना घर भाडय़ाने देणाऱ्या ५ जणांवर गुन्हा\nसिडकोच्या घरांची सोडत आगरी कोळी भवनात\nवाहतूक कोंडीवरून नगरसेवक आक्रमक\nकांदा दराची चढाई सुरूच\nधुळ्यात महाआघाडीचा प्रयोग यशस्वी होणार\nऱ्हस्व आणि दीर्घ »\nमराठी भाषा, तिची वाकणंवळणं, मराठी साहित्य आणि मराठीतील वाङ्मयीन घडामोडी तसेच साहित्यिक आणि त्यांच्या सृजनावर मार्मिक टीकाटिपण्णी करणारे सदर.. ‘झाली का तुमची नौटंकी सुरू\nमराठी भाषा, तिची वाकणंवळणं, मराठी साहित्य आणि मराठीतील वाङ्मयीन घडामोडी तसेच साहित्यिक आणि त्यांच्या सृजनावर मार्मिक टीकाटिपण्णी करणारे सदर..\n‘झाली का तुमची नौटंकी सुरू’ मित्राने तिरस्काराच्या सुरात मला प्रश्न विचारला. मी त्याच्याकडे पाहिले तर त्याने वर्तमानपत्रावर बोट ठेवले. होऊ घातलेल्या साहित्य संमेलनासंबंधीच्या बातम्या तिथे होत्या. सर्वसामान्य, पण जागरूक नागरिकही संमेलनासंबंधी अशी कडवट प्रतिक्रिया देतो ती एका संमेलनापुरती मर्यादित नसते. गेल्या दहा-वीस वर्षांत संमेलनाच्या नावाने जे काही तो वाचतो-पाहतो-ऐकतो आहे, त्यामुळे तो असा वैतागलेला आहे. तो वाचनालयातून पुस्तके, मासिके आणतो, दिवाळी अंक वाचतो, काही पुस्तके विकत घेतो, काही साहित्यिकांची भाषणे आवर्जून ऐकतो- या सगळ्यांशी जेव्हा तो संमेलन-प्रकरण ताडून पाहतो, तेव्हा तो चिडतो; आपली कुणी तरी फसवणूक करतं आहे, आपली चेष्टा करतं आहे असे वाटते त्याला आणि त्यातून हा हताश आणि तिखट प्रश्न उमटतो.\nखरे तर असे का होते दरवर्षी, याचे उत्तर फार अवघड नाही. आयोजक-संयोजक, महामंडळ आणि घटकसंस्था, उद्घाटक, स्वागताध्यक्ष, राजकारणी मंडळी आणि लेखक म्हणजे अध्यक्ष यांच्या भूमिका (प्रत्येकाला भूमिका असली पाहिजे असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे ना..) एकदा शांतपणे आणि स्वत:शी लपवाछपवी न करता समजून घेतल्या की, सगळ्या गोष्टी बिसलेरीच्या पाण्यात कचरा स्पष्ट दिसावा अशा ठळक दिसू लागतात.\nसंमेलनाची गरज (किंवा हौस) कोणाला असते सुरू असलेले संमेलन संपायच्या आधीच पुढच्या वर्षांसाठी निमंत्रकाचा शोध सुरू होतो. कासावीस आणि व्���ाकूळ जिवांना वाटते, एक तरी निमंत्रक मिळावा. कधी कधी भाग्य फळफळते आणि तीन-तीन ठिकाणांहून निमंत्रण मिळते. पदाधिकाऱ्यांना आनंद होतो. कारण आता तीन ठिकाणी पाहणी-दौरे, निमंत्रकांकडून ठेवली जाणारी बडदास्त आणि निवडीचे स्वातंत्र्य आणि अधिकार मिळतात.\nयेथे एक गोष्ट स्वाभाविक आणि आवश्यक मानून समजून घेतली पाहिजे. संयोजक हे आमदार, खासदार, सहकारमहर्षी, शिक्षणसम्राट, संस्थाचालक अशांपैकी असतात, असावे लागतात. कारण त्यांच्याजवळ पैसा असतो असेच नव्हे; तर त्यांना पैसे गोळा करता येतात, उभे करता येतात. आता काही वेळा त्यांच्या संस्थेतले लोक कुरकुरतात, की प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी हजार ते दहा हजार अशा ठरवून दिलेल्या वर्गणीच्या रकमा अन्यायकारक आहेत वगैरे. पण पहिल्याच सभेमध्ये झालेल्या संस्थाध्यक्षांच्या करडय़ा, सूचक भाषणानंतर सर्वानाच पटायला लागते, की आपल्या गावाचा साहित्यिक-सांस्कृतिक विकास, आपल्या भाऊंचा वाढणारा गौरव, आपल्या दुर्लक्षित भूमीला लागणारे महान विभूतींचे पाय (आणि आपल्या नोकरीची सुरक्षितता) या गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत. (पण शनिवार-रविवारच्या सुट्टय़ा गमावल्याची खंत उरतेच) तर असो. संमेलनासाठी लागणारे मनुष्यबळ आयोजकांकडे असते. आम्ही साहित्य संमेलनही आयोजित करून आणि यशस्वी करून दाखवू शकतो, अशी त्यांची इच्छा आणि जिद्द असते. (अर्थात, त्यांच्या यशस्वी होण्याच्या कल्पना वेगळ्या असतात) येणारे कुठलेही अडथळे दूर करण्याची क्षमता आणि निषेधाचे सूर शांत करण्याची पात्रता त्यांच्यामध्ये असते. पंचक्रोशीत लोकप्रियता आणि दबदबा वाढेल, पुढील प्रगती आणि विकास यांची स्वप्ने ते पाहतात. संमेलनाचे यशस्वी आयोजन ‘साहेबांनी’ पाहावे, त्यांच्या नजरेत भरावे या दृष्टीने उद्घाटनाला बडे सरकार आणि समारोपाला छोटे सरकार यावेत, अशी योजना ते ठरवूनच टाकतात. अर्थाचे दास मग काय करणार राजकारणी मंडळी व्यासपीठावर अवतरतात ती अशी.\nएक मात्र खरे, की आयोजक मंडळी अतिशय समजूतदार आणि स्वातंत्र्यप्रेमी असतात. (प्रत्येकाचे दैवत वेगळे असते. ज्याचा त्याचा साहेब त्यांना बोलावण्याचे व आवश्यक तेवढे स्वातंत्र्य घेतले की मग ते महामंडळाला स्वातंत्र्य देतात.) अध्यक्ष कोणी व्हावे याच�� त्यांना घेणे-देणे नसते आणि एखादेवेळी आयोजकांच्या पसंतीचा अध्यक्ष निवडून आला नाही तरी उत्साहाने निवडून आलेल्या अध्यक्षांचे स्वागत करतात. आणि उत्साह तीन दिवस टिकवून ठेवतात; मनाचा मोठेपणा आणि वृत्ती दिलदार असेल, तर निवडणुकीत पराभव झालेला अध्यक्षीय उमेदवारदेखील; मतपत्रिकांमध्ये घोळ झाला वगैरे कांगावा न करता, त्याच संमेलनाला उपस्थित राहतो, सहभागी होतो.(अमरावतीचे साहित्य संमेलन हे या प्रकारचे उदाहरण होय. एक गोष्ट सांगाविशी वाटते, की आयोजक, महामंडळ, अध्यक्ष यापैकी कोणीही असो, इच्छाशक्ती असेल तर हव्या त्या चांगल्या गोष्टी ठासून करता येतात. अमरावतीकर आयोजकांनी ठामपणे सांगितले की, आमच्या प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थेमध्ये हे संमेलन भरते आहे. या परिसरात कोणाचाही लहान-मोठा निमंत्रित वा रसिकांना मद्यपान व धूम्रपान अजिबात करता येणार नाही. (केवढे हे क्रौर्य त्यांना बोलावण्याचे व आवश्यक तेवढे स्वातंत्र्य घेतले की मग ते महामंडळाला स्वातंत्र्य देतात.) अध्यक्ष कोणी व्हावे याचे त्यांना घेणे-देणे नसते आणि एखादेवेळी आयोजकांच्या पसंतीचा अध्यक्ष निवडून आला नाही तरी उत्साहाने निवडून आलेल्या अध्यक्षांचे स्वागत करतात. आणि उत्साह तीन दिवस टिकवून ठेवतात; मनाचा मोठेपणा आणि वृत्ती दिलदार असेल, तर निवडणुकीत पराभव झालेला अध्यक्षीय उमेदवारदेखील; मतपत्रिकांमध्ये घोळ झाला वगैरे कांगावा न करता, त्याच संमेलनाला उपस्थित राहतो, सहभागी होतो.(अमरावतीचे साहित्य संमेलन हे या प्रकारचे उदाहरण होय. एक गोष्ट सांगाविशी वाटते, की आयोजक, महामंडळ, अध्यक्ष यापैकी कोणीही असो, इच्छाशक्ती असेल तर हव्या त्या चांगल्या गोष्टी ठासून करता येतात. अमरावतीकर आयोजकांनी ठामपणे सांगितले की, आमच्या प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थेमध्ये हे संमेलन भरते आहे. या परिसरात कोणाचाही लहान-मोठा निमंत्रित वा रसिकांना मद्यपान व धूम्रपान अजिबात करता येणार नाही. (केवढे हे क्रौर्य) कोणी आढळल्यास.. टिंब. टिंब. टिंब..) कोणी आढळल्यास.. टिंब. टिंब. टिंब.. अखेरीस कोणी तरी बहुसंख्याकांच्या वतीने गयावया केल्यानंतर, आयोजकांनी संस्थेच्या प्रवेशद्वाराबाहेर एका मोकळ्या जागेत, एका कोपऱ्यात आठ बाय आठ असा बंदिस्तवजा झाकलेला कापडी चौकोन- ‘फक्त धूम्रपान’ या अटीवर टाकून दिला होता. संमेलन पाहण्यासाठी येणारे अनेक जण तेथे काय आहे हे पाहण्यासाठी कुतूहलाने जात असत आणि त्या चौकोनात, कोंदाटलेल्या धुराच्या लाटांमध्ये तरंगणारे दाटीवाटीने उभे असलेले, ओठांवर लाल ठिपके असलेले दाढीमिशीधारी अक्राळविक्राळ चेहरे पाहून घाबरून पळून येत असत.)\nराजकारण मंडळी व्यासपीठावर तुम्ही बोलावल्यामुळे येतात. तुम्ही म्हणजे स्थानिक आयोजक, महामंडळाचे पदाधिकारी, संमेलनाशी संबंधित लेखकवर्ग इत्यादी आणि काही राजकारणी बोलावूनही येत नाहीत. कारण, राजकारण्यांचे आपसातले हेवेदावे, मागचे-पुढचे हिशेब इत्यादी असतात. लेखक-साहित्यिकांवर ते रागवतदेखील नाहीत, तर रुसवा-फुगवा सोडूनच द्या. त्यांना माहीत असते की लेखक कुरबुर वगैरे करतात. पण दुर्लक्ष करण्याच्याच पात्रतेचे असतात. येतात शेवटी आपल्याकडेच, सरकारी कोटय़ातून फ्लॅट पाहिजे असतो (स्वत:च्या मालकीचे दोन फ्लॅट असतानाही). वेगवेगळ्या कमिटय़ांवरही यांना यायचे असते. काहींना लाल दिव्याची गाडी मिळेल असे पद हवे असते. लेखक मंडळींची कुवत, नियत आणि पाणी पुढाऱ्यांनी जोखलेले असते. चाणाक्षपणा हा पुढाऱ्यांचा गुण निश्चितच लक्षणीय आहे. आपणच नेमलेली मंडळी कशी आहेत आणि काय करतात हेही साहेबांना माहीत असते. कुठे कानाडोळा करायचा आणि केव्हा भुवई वाकडी करायची हेही साहेबांना माहीत असते. आणि वेगवेगळे साहेब त्यांच्या त्यांच्या प्रकृतिधर्मानुसार प्रतिक्रिया देत असतात. उपकृत करून ठेवलेल्या लेखकांकडून कोणते काम, कसे सौजन्याने करून घ्यायचे याचे तारतम्य साहेब लोकांजवळ असते. एकदा तर त्या वर्षीच्या राज्य पुरस्कारप्राप्त पुस्तके आणि त्यांच्या लेखकांची यादी दोन शासनपोषित कवींनी फायलीतून बाहेर काढली आणि संबंधित मंत्रिसाहेबांच्या (गेले ते) घरी बसून बदलली. नावांची काढ-घाल केली. सुधारित () घरी बसून बदलली. नावांची काढ-घाल केली. सुधारित () यादी वर्तमानपत्रात आल्यानंतर निवड समितीतल्या लेखकांनी राजीनामा दिल्याचे किंवा निषेध केल्याचे कुठे ऐकिवात आले नाही. जाणती राजकारणी मंडळी जेव्हा साहित्याच्या व्यासपीठावर येतात, तेव्हा गृहपाठ करून येतात, असे अनेकदा अनुभवास येते. त्यांचे बोलणे लालित्यपूर्ण नसेल, पण अवतीभवतीच्या हालचालींवर नेमके भाष्य करणारे आणि उपस्थित जनतेच्या नाडीवर बोट ठेवणारे असते. लेखकाच्या भाषणात पुन्हा पुन्हा येणारा ‘मी’ त्यांच्या भाषणात नसतो. ज्या विषयात प्रावीण्य नाही, त्यासंबंधी गरज भासल्यास मोजके बोलायचे हेही त्यांना कळते. ते बोलून निघून जातात. (कारण त्यांचा वेळ मोलाचा असतो) संमेलनात किंवा इतर कुठल्या कार्यक्रमात, लेखकांना वाटत असते की आपले भाषण होईपर्यंत साहेबांनी थांबावे, पण साहेब थांबत नाहीत. सौजन्य, विनम्रता दाखवीत लेखकाची क्षमा मागून मगच जातात आणि काय) यादी वर्तमानपत्रात आल्यानंतर निवड समितीतल्या लेखकांनी राजीनामा दिल्याचे किंवा निषेध केल्याचे कुठे ऐकिवात आले नाही. जाणती राजकारणी मंडळी जेव्हा साहित्याच्या व्यासपीठावर येतात, तेव्हा गृहपाठ करून येतात, असे अनेकदा अनुभवास येते. त्यांचे बोलणे लालित्यपूर्ण नसेल, पण अवतीभवतीच्या हालचालींवर नेमके भाष्य करणारे आणि उपस्थित जनतेच्या नाडीवर बोट ठेवणारे असते. लेखकाच्या भाषणात पुन्हा पुन्हा येणारा ‘मी’ त्यांच्या भाषणात नसतो. ज्या विषयात प्रावीण्य नाही, त्यासंबंधी गरज भासल्यास मोजके बोलायचे हेही त्यांना कळते. ते बोलून निघून जातात. (कारण त्यांचा वेळ मोलाचा असतो) संमेलनात किंवा इतर कुठल्या कार्यक्रमात, लेखकांना वाटत असते की आपले भाषण होईपर्यंत साहेबांनी थांबावे, पण साहेब थांबत नाहीत. सौजन्य, विनम्रता दाखवीत लेखकाची क्षमा मागून मगच जातात आणि काय व्यासपीठावरील दहा आणि सभागृहातील शंभर लोक साहेबांपाठोपाठ निघून जातात. मग लेखक तुरळक उपस्थितांच्या आणि रिकाम्या खुच्र्यासमोर त्वेषाने भाषण देताना ओळ म्हणतो, ‘आम्हाला वगळा गतप्रभ क्षणी होतील तारांगणे..’\nराजकारणी लोकांसमोर जो हजारोंचा समुदाय असतो, तो म्हणजे त्याची शिदोरी असते. भावी वाटचालीची ती सामग्री असते. समाजातील सर्व स्तरांतील लोकांमध्ये आपली प्रतिमा उजळ करण्याची आणि प्रभाव टाकण्याची साहित्य संमेलन ही एक संधी असते. आणि या संधीचा त्यांनी चातुर्याने उपयोग करून घेतला तर त्यांना दोष कसा देता येईल. लेखक मिळणारी संधी गमावतो आणि ते उपयोग करतात, याचा विचार लेखकांनी करावा. बाकी, साहेब ज्या गमती करतात त्यासुद्धा दाद द्याव्या अशाच. ते म्हणतात, ‘आम्हाला साहित्यिक चालतात, तर तुम्हाला आम्ही का चालत नाही’ क्या खूब\n‘इनसे जरूर मिलना, सलीके के लोग हैं\nसर भी कलम करेंगे, मगर एहतराम से’\nआता विचार लेखकाचा.. त्याला कितीही पुरस्कार मिळाले, त्याचा इतर��्र कितीही सन्मान झाला तरी त्याचे संमेलनाध्यक्षपदाचे आकर्षण काही ओसरत नाही. याचे एक कारण हे आहे, की भूतकाळात काही खरोखरच मोठय़ा लेखकांनी अध्यक्षपद भूषविलेले आहे. त्यांच्या यादीत आपले नाव असावे असे वाटणे स्वाभाविक आहे. पण काळ बदलला, परिस्थिती बदलली, लेखक एकदा निवडणुकीत पराभूत झाला तरी पुन्हा तो उभा राहतो. आता तो खरोखरच स्थल-काल-परिस्थिती यांचा विचार करायला लागला आहे. खरे तर प्रदेश-काल-परिस्थिती असे म्हणता येईल. संमेलन कोठे आहे, संयोजक कोण आहेत, याचाही तो अभ्यास करायला लागला आहे. विदर्भ, मराठवाडा, मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, हैदराबाद, गुलबर्गा वगैरे नावे त्याच्या आकाशगामी विचारव्यूहातून निसटली होती, ती त्याला आता आठवायला लागली. आता त्याला ‘फिल्डिंग लावणे’ जमू लागले आहे. अध्यक्ष होण्यासाठी निव्वळ साहित्यनिर्मिती पुरेशी नाही, असा साक्षात्कार त्याला झाला आहे. आपली लिहिण्याची खोली आणि फक्त आपले असे लेखक, समीक्षक मित्र- काही जण याला ‘आपला गट’ असेही म्हणतात. तर यांना सोडून लोकांमध्ये मिसळले पाहिजे, किमान काही लोकांना (ज्यांना मतदार असेही म्हणतात) भेटले पाहिजे, असे त्याला कळू लागले आहे. ज्या लोकांचे कधी तोंड पाहिले नाही, त्यांची घरे पाहण्याची वेळ यावी म्हणजे स्वाभिमानी मनाला केवढय़ा यातना (पण जाऊ दे. कार्यभाग साधल्यानंतर पुन्हा तर आयुष्यभर त्यांचे तोंड पाहणे नाही ना. तेवढेच समाधान.) – सगळी गंमतच आहे.\nप्रत्येक जण निवडणूक लढवून, निवडून आल्यानंतर पहिल्याच मुलाखतीत पहिलेच वाक्य म्हणतो ते असे – ‘अध्यक्षपदी लेखकाची निवड सन्मानाने व्हायला हवी. त्याच्यावर निवडणूक लढण्याची वेळ येऊ नये.’ ठो ठो करून माणूस हसणार नाही तर काय ‘तुम्हाला अध्यक्ष का व्हावेसे वाटले’ असे विचारले तर तो म्हणतो, की ‘अध्यक्ष झाल्यामुळे माझे विचार खूप लोकांपर्यंत पोहोचतील.’ बाबा रे, मग गेली चाळीस वर्षे तू जे लिहीत होतास आणि लोक वाचत होते- त्यात अनुस्यूत असा विचार नव्हता का ‘तुम्हाला अध्यक्ष का व्हावेसे वाटले’ असे विचारले तर तो म्हणतो, की ‘अध्यक्ष झाल्यामुळे माझे विचार खूप लोकांपर्यंत पोहोचतील.’ बाबा रे, मग गेली चाळीस वर्षे तू जे लिहीत होतास आणि लोक वाचत होते- त्यात अनुस्यूत असा विचार नव्हता का हे ललित लेखन विचारविरहित असते, की त्या लेखनातून प्रकट करू शकला नाहीस असे विचार तुला मांडायचे आहेत\nसंमेलनाचा अध्यक्ष होणाऱ्या लेखकाकडे लोक किती आदराने, श्रद्धेने पाहतात याचे भान सर्वानीच ठेवणे गरजेचे आहे. आपल्याला माहीत आहे की तृतीय वा चतुर्थ श्रेणीत असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांचे एक वा दोन आवडते लेखक असतात. तो संमेलनाला येतो तेव्हा स्वत:साठी दोन व मुलांसाठी एक असे पुस्तक घेऊन जातो. ते पाककृतीचे वा सौंदर्यप्रसाधनांचेच नसते हे लक्षात घ्या. सखाराम गटणेची थट्टा करा, मस्करी करा पण कृपया टिंगल करू नका. त्याला हा गोंधळ पाहून काय वाटत असेल याचा विचार करावा. विरोध होतो म्हणून काही वर्षांपूर्वी लिहिलेल्या पुस्तकाचे पितृत्व निवडून आलेल्या संमेलनाध्यक्षाने नाकारावे आणि वर्गात शिकवावे की ‘ना ना राजे हो, येणे आमचे कविकुळासी कलंकु लागेल आणि वर्गात शिकवावे की ‘ना ना राजे हो, येणे आमचे कविकुळासी कलंकु लागेल’ अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याची पूजा करणाऱ्यांनी नियमबाह्य़ सेन्सॉर बोर्डाकडून आपल्या कलाकृतींसाठी तोंडी प्रमाणपत्रे घ्यावीत’ अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याची पूजा करणाऱ्यांनी नियमबाह्य़ सेन्सॉर बोर्डाकडून आपल्या कलाकृतींसाठी तोंडी प्रमाणपत्रे घ्यावीत काही मोठी मागणी नाही. लेखकाने आपले इमान जपावे, जे संमेलनाध्यक्ष या पदापेक्षा मोठे आहे.\nतुम्ही अध्यक्ष झालात की कोणी तुम्हाला केले अर्ज भरल्यानंतर उमेदवाराचा मते मागण्यासाठी दौरा सुरू होतो. मग नागपूर, औरंगाबाद वगैरे ठिकाणच्या महामंडळाच्या घटक संस्थांच्या कार्यालयाच्या पायऱ्या (आधी वेळ घेऊन) चढाव्या लागतात. आपल्या निमंत्रणाला (व्याख्यानासाठी किंवा एखाद्या बक्षीस वितरणासाठी पाहुणा म्हणून) नकार देणारा हाच तो लेखकराव हे आठवून, पण कसबी अभिनेत्याप्रमाणे भाव चेहऱ्यावर राखून लेखकाचे स्वागत होते. त्याला जाणे भाग असते. कारण मतांचा गठ्ठा एकेका घटक संस्थेकडे असतो. (पदाधिकाऱ्यांच्या मनात एक भाव, या भावरूपात वा वाक्यात उमेदवाराकडे पाहून येत असतो, ‘अब आ गया ऊँट, पहाड के नीचे’).\nगंमत अशी की, हे पदाधिकारी सगळ्याच उमेदवारांचे मनापासून स्वागत करतात. मतदारांच्या भेटी घडवून आणतात आणि अलिप्त राष्ट्रांचा सदस्य असल्यासारखे सहजपणे वागतात. पण त्यांचाही एक लाडका उमेदवार असतो. त्याच्यासाठी ते मतपत्रिका गठ्ठय़ाने गोळा करतात आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदानासाठी उभे असणाऱ्यांना गावंढळ म्हणणारे उच्चविद्याविभूषित सुसंस्कृत लोक आपल्या मतपत्रिका निमूटपणे संबंधितांकडे सोपवतात. उगीच नाही एखाद्या घटकसंस्थेचा अध्यक्ष म्हणत, की यांना-यांना आम्ही अध्यक्ष केले किंवा ज्या कोणाला अध्यक्ष व्हायचे असेल त्याने आमच्याकडे यावे म्हणजे आम्ही ‘किंगमेकर’ आहोत. याचा अर्थ अध्यक्षीय निवडणूक हा एक ‘गेम’ असतो, असे म्हणता येते. येथे साहित्याचा आणि वाङ्मयीन गुणवत्तेचा काही संबंध नसतो.\n‘बंद करा ही संमेलने’- अशी आरोळी काही जण ठोकतात. पण वास्तू सांभाळता येत नसेल, तर पाडूनच टाकायची हा एकमेव उपाय असतो का आपल्या आधीच्या पिढय़ांमधील काही सुजाण लोकांनी काही व्यापक उद्देश डोळ्यांसमोर ठेवून ही साहित्य संमेलनाची प्रथा सुरू केली. विरोध तर तेव्हाही होताच. या एकूणच संमेलन- ‘व्यवस्थे’तील उणिवा आणि दोष परखडपणे ग्रंथकार सभेस पत्र लिहून महात्मा फुले यांनी दाखवून दिले होते आणि पत्राच्या शेवटी जोतीरावांनी खास आपल्या शैलीत- ‘साधे होके बुढ्ढे का ये पहला सलाम लेव’ असा झिणझिण्या आणणारा दणका दिला होता.\nएक मुद्दा फार महत्त्वाचा. उधळपट्टी, जेवणावळी, पंचपक्वान्न्ो, भपका, डामडौल, रुसवे-फुगवे, मानपान, फेटे, तुताऱ्या, आरास- ही सगळी श्रीमंतांघरच्या लग्नसमारंभाची वैशिष्टय़े आहेत; साहित्य संमेलनाची नसावीत. शासनाचे पंचवीस लाख रुपये देताना व घेताना मने मोकळीच असावीत. दातृत्वाचा अहंकार किंवा घेणाऱ्यांमध्ये ओशाळवाणेपणा असण्याची काही गरज नाही. एकदा वरील खर्च कमी करा आणि निमंत्रितांचे मानधन व इतर लाड कमी करा. संमेलन पंचवीस लाखांत नियोजन करून बसवता येते. काही साहित्यिक येणार नाहीत. न येऊ देत. पुढच्या वर्षी बोलावूच नका, तिसऱ्या वर्षी न राहवून स्वत:च येतील.\nसतत हात पसरण्यापेक्षा, तो जो महाकोश आहे तो भरीव होण्यासाठी एक वर्षभर प्रयत्न करा. लोकांवर विश्वास ठेवा. ते तुमच्यावर प्रेम करतात. ते तुमचे तळे थेंबाथेंबाने काठोकाठ भरून टाकतील. (सामाजिक कृतज्ञतावाल्यांना त्यांनी नाही का महाराष्ट्राच्या सर्व भागांतून ‘लग्नाची बेडी’च्या प्रयोगाने भरभरून दिले..) तेवढी आच, आस्था, तळमळ आधी आपल्याजवळ पाहिजे. लोकांनाही विश्वास वाटला पाहिजे की, आपण दिलेल्या पैशांतून पदाधिकारी विमानाने प्रवास करणार नाहीत. असे ‘उपभोगशून्य स्वामी’ तु���्ही होऊ शकाल\nलेखकाने आपले अध्यक्षपद पणाला लावले, तर सकारात्मक बदल होऊ शकतो. पण तो उपकृत आणि कृतकृत्य झाल्यासारखा गप्पगार होत असेल, तर त्याला ग्यानबा-तुकोबांपासून केशवसुत-जोतिबांपर्यंत कोणाचाच वारसा सांगण्याचा अधिकार उरत नाही. व्यासपीठावर राष्ट्रपती किंवा सिनेसृष्टीचा शहेनशाह अवतरत असेल तर अध्यक्षाची अवस्था कशी होते हे अख्ख्या महाराष्ट्राने पाहिले आहे. आपल्या अस्तित्वावरच आक्रमण होते आहे हे जर लेखकालाच जाणवत नसेल, तर मग दरवर्षी नौटंकी सादर होतच राहणार. आयोजक, पदाधिकारी, पुढारी सारे त्यांना वागायचे तसेच वागतात. एक लेखकच फक्त असा आहे जो लेखकासारखा वागत नाही. बा लेखका (यात सर्व लिहिणारे आले), हृदयाच्या तळापासून एकदा पीळ सैल पडू न देता या ओळी म्हण –\nमी फूल तृणातिल इवले\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nसटाण्यात मराठी साहित्य संमेलन\nअखेर साहित्य महामंडळ नमले; श्रीपाल सबनीस यांच्या भाषणाच्या १००० प्रती छापल्या\n#MeToo सेक्स स्कँडलमुळे नोबेल ‘अशांत’, यंदा साहित्याचा पुरस्कार नाही\nसाहित्य संमेलन आयोजनात दिल्लीची बाजी\nधनदांडगे आणि राजसत्तेमुळे संमेलनावर साहित्य महामंडळाचे नियंत्रणच उरलेले नाही\nVIDEO : शिवाजी नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणा...\nशिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याबद्दल शरद म्हणतो, 'नजरेचा इशारा इकडे तिकडे झाला तरी...'\n'या' बॉलिवूड अभिनेत्रीचे होते पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत अफेअर\nया देशात सापडला ९० वर्षांपूर्वीचा मिकी माऊस\n‘तान्हाजी'च्या ट्रेलर लाँचला पत्रकाराने तैमुरबद्दल विचारला 'हा' मजेदार प्रश्न, सैफ म्हणाला...\nबनावट नोटांप्रकरणी एकही गुन्हा दाखल नाही\n‘कर्करोग योद्धय़ां’कडून राज्यात २०३४ शस्त्रक्रिया\nअमित शहांकडून झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अयोध्येचा मुद्दा\nभारतीय क्रिकेटमध्ये गुलाबी क्रांती\nयूएनएससीमध्ये पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित\n‘देशातील राष्ट्रीय महामार्गाच्या ५६६ प्रकल्पांना विलंब’\nकाश्मीरमध्ये दुकाने, व्यापारी संकुले दुसऱ्या दिवशीही बंद\nकेंद्र सरकारच्या नोकऱ्यांमधील ७ लाख पदे रिक्त\n‘काश्मीरमध्ये संपूर्ण निर्बंध असल्याचा आरोप करणाऱ्या याचिका चुकीच्या’\nप्रकाशझोतातील कसोटीकडे मनोरंजन म्हणून प��हू नये\n\"नथुराम गोडसे आमच्या मनात\" म्हणत सुभाषचंद्र बोस यांच्या पणतीने केली पूजा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://advrajjadhav.blogspot.com/2012/11/blog-post_2724.html", "date_download": "2019-11-21T23:32:53Z", "digest": "sha1:6NXYERSNSVSWWHITX66X5LFRC6O2PXPD", "length": 15976, "nlines": 107, "source_domain": "advrajjadhav.blogspot.com", "title": "ADV. RAJ JADHAV: मिलिंद प्रश्न - भाग पहिला....\"नागसेन आयुष्मान रोहनची भेट\"...!", "raw_content": "\nमी अॅड.राज जाधव, बाबासाहेबांची लेखणी आणि शिवरायांची तलवार हाती घेऊन लढणारा एक तरुण, देव-धर्मासारख्या भाकड गोष्टीं ऐवजी \"फुले-शाहू-आंबेडकर\" यांच्या विचारांवर विश्वास ठेवणारा. आजवर ज्या माणसांनी बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी आपले आयुष्य खर्ची घातले त्या महापुरुषांना जातीच्या आणि रंगांच्या चौकटीतून बाहेर काढण्यासाठी हा छोटासा प्रयत्न. माझे विचार तुम्हालाही पटलेच पाहिजेत आणि तुम्हीही ते स्वीकारावे असा माझा आग्रह नाही. परंतु तुम्ही विचार करावा ही विनंती....\nमिलिंद प्रश्न - भाग पहिला....\"नागसेन आयुष्मान रोहनची भेट\"...\nमिलिंद प्रश्न - भाग पहिला....\"नागसेन आयुष्मान रोहनची भेट\"...\n\"मिलिंदपनहो\" म्हणजेच\" मिलिंद प्रश्न\" हा ग्रंथ बाबासाहेबांचा आवडता ग्रंथ आहे, हा ग्रंथ आपण सर्वांच्या संग्रही असायला पाहिजे. सदर ग्रंथामध्ये पुनर्जन्म या बाबी दिसतात, परंतु तत्कालीन परिस्थिती आणि बौद्ध साहित्यामध्ये झालेली भेसळ समजून घेता ग्रंथ जिज्ञासू पाने वाचल्यास जीवनाचा सार कळून येण्यास वेळ लागणार नाही. सदर ग्रंथामधील काही निवडक भाग असाच लेखाच्या स्वरुपात तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करेन.\nबुद्ध साहित्यामध्ये तिपिटकांना अनन्य साधारण महत्त्व आहे, पण त्या साहित्या पलीकडल्या बुद्धविचाराचे सोदाहरण, उपमा आणि दाखल्यांच्या मदतीने विश्लेषण आणि विवेचन करण्याचे महत्कार्य ‘मिलिंद प्रश्न’ हा ग्रंथ करतो. थेट प्रश्न आणि त्यांना सार्थ आणि समर्थ उत्तरं असं त्याचं स्वरूप आहे. प्रश्नांच्या उत्तरांमधून आयुष्मान नागसेनचे बुद्धविचारांचे आकलन किती विलक्षण होते हे जाणवते. त्याप्रमाणे विचारातील स्पष्टता आणि उत्तरं मांडतानाचे त्यांचा अभ्यास आणि धरिष्ठ केवळ अचंबित करणारे नसून अफाट असेच होते. याच ग्रंथामधील \"नागसेन आयुष्मान रोहनची भेट\" या भागातील काही भाग व��चकांसाठी देत आहे, सदर भाग आपणास व इतरांस एखादा बौद्ध भिक्षु नजरेस पडल्यावर पडणाऱ्या प्रश्नावर प्रकाश टाकतो.\nआयुष्मान रोहन स्थविर भिक्षाटनासाठी एके ठिकाणी गेले असता सोनोत्तर ब्राह्मणाचा मुलगा नागसेन (पुढे हे भन्ते नागसेन स्थविर झाले, आणि मिलिंद राजाला अनुत्तरीत केले ) भन्ते रोहन यांना पीत वस्त्रा मध्ये मुंडण केलेले पाहून प्रश्न विचारतो कि, हे महाशय, आपण इतर लोकांप्रमाणे डोक्यावर केस का ठेवीत नाही, त्यावर स्थविर नागसेन यांनी उत्तर दिले, \"दुष्ट कृत्यांचा डाग समाजातून काढण्यासाठी उच्च प्रतीचे जीवन जगात असता त्यात सोळा दोष आड येतात. हे जाणून भिक्षु डोक्याचे आणि दाढीचे केस काढीत असतात.\"\n\"ते सोळा दोष कोणते बरे \" बाळ नागसेन ने पुन्हा प्रश्न केला.\nरोहन म्हणाले, \"केस आणि दाढी ठेवल्याने १) वेळोवेळी सावरावे लागतात २) शृंगरावे लागतात ३) तेल लावावे लागते ४) केस धुवावे लागतात ५) पुष्पमाळ बांधावी लागते ६) अत्तर लावावे लागते ७) सुगंधित ठेवावे लागते ८) हिरडा वापरावा लागतो ९) आवळ्याचे तेल लावावे लागते १०) रंगवावे लागतात ११) बांधावे लागतात १२) कंगीने विंचरावे लागते १३) वेळोवेळी न्हाव्यास बोलवावे लागते १४) केस मोकळे करावे लागतात १५) केसात उवा पडतात १६) जेव्हा केस झडू लागतात, तेव्हा लोकांना तो छळ वाटतो, त्यामुळे ते दुख्खी होतात, पश्छ्ताप करतात, मोहाच्या जाळ्यात सापडतात. त्यामुळे या १६ बाधा आड आल्या कि मनुष्याला कुशल गोष्टीचे विस्मरण होण्याची संभावना असते.\nनागसेन ने पुन्हा भन्ते रोहन स्थविर यांना विचारले,\n\"मग आपले वस्त्र देखील इतर लोकांच्या वस्त्रसमान नाहीत, हे का \nभन्ते रोहन स्थविर यांनी प्रश्नाचे उत्तर दिले,\n\"गृहस्थाच्या सुंदर वस्त्रात सुप्त अश्या पाच लालसा असतात. त्यामुळे भयानक धोका उद्भवण्याची शक्यता असते मात्र कषाय वस्त्र धारण करणारास त्यांचा संपर्क हि नसतो, म्हणूनच माझी वस्त्रे इतर लोकांच्या वस्त्राहून अगदी वेगळी आहेत.\nजिज्ञासू बाळ नागसेनला त्याचा मार्ग भेटला होता, त्याला कळले होते कि या भिक्षुकडे अफाट ज्ञान आहे, आणि ते आपणहि जाणून घेतले पाहिजे, रोहन स्थाविराना तशी विचारणा केल्यावर, आई वडिलांच्या सामन्तीने बाळ नागसेन प्रव्रजित होऊन श्रामणेर झाला. नागसेन पुढे भन्ते नागसेन स्थविर होऊन अतिशय हुशार आणि बुद्धिमान असा ग्रीक राजा मिलिंद यास प्रश्नोत्तरात हरवतात, प्रश्नोत्तरात हरलेला मिलिंद राजा जीवनाचा सार समजून घेतो आणि बौद्ध धम्मास शरण येतो,\nलेखक - अँड. राज जाधव...\nमिलिंद प्रश्न, सुगत प्रकाशन\nअभिधम्म पिटक - भन्ते तीस्स्वंश\nक्रूरकर्मा कसाब का हिसाब.....\nमिलिंद प्रश्न - भाग पहिला....\"नागसेन आयुष्मान रोहन...\nपानिपत शोकांतिकेची दुसरी बाजू.....\nएक विद्रोही कवी...नामदेव ढसाळ....\nएक विद्रोही कवी... नामदेव ढसाळ.... नामदेव लक्ष्मण ढसाळ (जन्मः फेब्रुवारी १५, इ.स. १९४९ पुणे जिल्हा) मराठी दलित साहित्यातील परिवर्तन...\n बाबासाहेबांवरील काही निवडक कवींच्या कवितांचा संग्रह केलेला आहे, कविता वाचून स्फूर्ती आली पाहिजे हाच उद्देश...\nदेव देवळात नसते, देवळात पुजाऱ्याचं पोट असते...\nदेव देवळात नसते, देवळात पुजाऱ्याचं पोट असते..... एका गावात एक नवीन मंदिर बांधण्यात आले. त्यानिमित्त गाडगेबाबांना कीर्तनासाठी बोलावण्...\n काल सायंकाळी \" फेसबुक\" या सोशल वेबसाईटवर एका मित्राच्या \"ग्रुप\" मध्ये ...\nक्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे...\nक्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे... भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात अशा अनेक व्यक्ती आहेत की, ज्यांनी मोलाची कामगिरी बजावली, परंतु ते सर्व ...\nजमीन / मालकी हक्क / वारस विषयक हक्क काय आहेत \nजमीन/ मालकी हक्क/ वारस विषयक हक्क काय आहेत जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या प्रयोजनाकरीता जे रेकॉर्डस् ठेवले जातात त्यांना भुमि अभि...\nमिलिंद प्रश्न - भाग पहिला....\"नागसेन आयुष्मान रोहनची भेट\"...\nमिलिंद प्रश्न - भाग पहिला.... \"नागसेन आयुष्मान रोहनची भेट\"... \"मिलिंदपनहो\" म्हणजेच\" मिलिंद प्रश्न\" हा...\n जग बदल घालूनी घाव सांगून गेले मला भीमराव सांगून गेले मला भीमराव गुलामगिरीच्या या चिखलात\nएक वेदनामय दुपार.....आणि सोनबा येलवे.....\nएक वेदनामय दुपार.....आणि सोनबा येलवे..... 1939-1946 च्या काळात पनवेलच्या नाक्यावर घडून गेलेली ही वेदनामय, दारुण घटना.... हा का...\n१४ आक्टोंबर - धम्मचक्र प्रवर्तन दिन....\n१४ आक्टोंबर - धम्मचक्र प्रवर्तन दिन.... डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ आक्टोंबर १९५६ रोजी नागपूर येथील दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन...\nजिवाची बाजी लावणारा मी एक बाजीगर आहे...\nमनुवादाला विळखा घालणारा मी एक अजगर आहे...\nघेतला आहे आदर्श आता शिवबाच्या तलवारीचा...\nजतिवाद्याला गाडनारा मी एक भीम टायगर आहे..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.chinabosun.com/mr/products/sub-catalog-a/", "date_download": "2019-11-22T01:03:34Z", "digest": "sha1:ESHO2S7XWDMBDNR64BEL67CHKGKISIJV", "length": 5282, "nlines": 187, "source_domain": "www.chinabosun.com", "title": "स्टील शॉट पुरवठादार आणि कारखाने | चीन स्टील शॉट उत्पादक", "raw_content": "\nस्टील कट वायर शॉट\nस्टेनलेस स्टील Cutwire शॉट\nस्टील कट वायर शॉट\nस्टेनलेस स्टील Cutwire शॉट\nस्टील कट वायर शॉट\nस्टेनलेस स्टील कट वायर गरम\nकॉपर शॉट / तांबे कट वायर शॉट\nअॅल्युमिनियम शॉट / अल्युमिनिअम कट वायर शॉट\nझिंक शॉट / झिंक कट वायर शॉट\nसर्वात मोठी स्टील शॉट जगभरातील ग्राहकांना चीन मध्ये निर्माता, BOSUN विक्री गुणवत्ता स्टील शॉट आहे.\nखोली 2517, 16, Huayuan रोड, शांघाय, चीन\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nसँडब्लास्टिंग मीडिया बाजार आकार expecte आहे ...\n2016-08-15 सँडब्लास्टिंग मीडिया बाजार आकार खंड दृष्टीने, 2016 पासून 2023. जागतिक सँडब्लास्टिंग मीडिया बाजार आकार करण्यासाठी 6.5% सीएजीआर वाढण्यास अपेक्षित आहे, फक्त अंतर्गत वाढण्यास सेट ...\nई - मेल पाठवा\n* आव्हान: कृपया निवडा हाऊस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.com/libra-tula-horoscope/", "date_download": "2019-11-21T23:22:23Z", "digest": "sha1:6JA3W7QJJ6K7JFWKWQQVH273MVDT5323", "length": 3637, "nlines": 98, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates तूळ", "raw_content": "\nउत्तर महाराष्ट्र – नाशिक\nपश्चिम महाराष्ट्र – पुणे\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nआज आरोग्याची काळजी घ्या.\nव्यर्थची पळापळ होऊ शकते.\nनिकालापूर्वी मुख्यमंत्री केदारनाथ यात्रेवर\nशिवसेना 100 च्या वर जागा जिंकेल, संजय राऊत यांना विश्वास\n‘हाऊसफुल्ल 4’ मुळे मराठी सिनेमांना थिएटर्स नाही\nथ्रेसरमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू\nकोच्ची खासदारच्या पत्नीच्या ‘या’ पोस्टमुळे नेटकरी संतापले\nनिकालापूर्वी मुख्यमंत्री केदारनाथ यात्रेवर\nशिवसेना 100 च्या वर जागा जिंकेल, संजय राऊत यांना विश्वास\n‘हाऊसफुल्ल 4’ मुळे मराठी सिनेमांना थिएटर्स नाही\nथ्रेसरमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू\nकोच्ची खासदारच्या पत्नीच्या ‘या’ पोस्टमुळे नेटकरी संतापले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/astro/daily-marathi-panchang/todays-panchang/articleshow/71638566.cms", "date_download": "2019-11-22T00:20:51Z", "digest": "sha1:RZTWMAPNSZLBRFP72KEEV6L5VWIRB65F", "length": 10310, "nlines": 164, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "daily marathi panchang News: आजचे मराठी पंचांग: शुक��रवार, १८ ऑक्टोबर २०१९ - todays panchang | Maharashtra Times", "raw_content": "\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'WATCH LIVE TV\nआजचे मराठी पंचांग: शुक्रवार, १८ ऑक्टोबर २०१९\nआजचे मराठी पंचांग: शुक्रवार, १८ ऑक्टोबर २०१९\nभारतीय सौर २६ आश्विन शके १९४१, आश्विन कृष्ण चतुर्थी सकाळी ७-२८ पर्यंत,\nचंद्रनक्षत्र : रोहिणी सायं. ४-५८ पर्यंत, चंद्रराशी : वृषभ उत्तररात्री ५-२२ पर्यंत, सूर्यनक्षत्र : चित्रा,\nसूर्योदय : सकाळी ६-३५, सूर्यास्त : सायं. ६-१३,\nचंद्रोदय : रात्री ९-३५, चंद्रास्त : सकाळी १०-१६,\nपूर्ण भरती : पहाटे २-१७ पाण्याची उंची ४.२६ मीटर,दुपारी २-०२ पाण्याची उंची ३.७८ मीटर,\nपूर्ण ओहोटी : सकाळी ८-०० पाण्याची उंची १.६५ मीटर, रात्री ८-०० पाण्याची उंची ०.७९ मीटर.\nआजचे मराठी पंचांग: शनिवार, १६ नोव्हेंबर २०१९\nआजचे मराठी पंचांग: सोमवार, १८ नोव्हेंबर २०१९\nआजचे मराठी पंचांग: मंगळवार, १९ नोव्हेंबर २०१९\nआजचे मराठी पंचांग: रविवार, १७ नोव्हेंबर २०१९\nआजचे मराठी पंचांग: बुधवार, २० नोव्हेंबर २०१९\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\n'असा' झाला गायिका गीता माळी यांच्या कारला अपघ...\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nSPG सुरक्षा हटवण्याच्या निर्णयावर प्रियंका गांधींची 'ही' प्र...\n'अशी' आहे जीप कॉम्पास ट्रेलहॉक\nमी दलितविरोधी वक्तव्य केले नाही: बाबा रामदेव\nभाजपच्या नेतृत्वात झारखंड नक्षलवादी मुक्त झाला: शहा\nमथुरेत माकड सफारी सुरू करा; हेमामालिनी यांची उपरोधिक मागणी\n९३ टक्के भारतीयांना H4 अंतर्गत अमेरिकेत व्हिसा\nआजचे मराठी पंचांग: शुक्रवार, २२ नोव्हेंबर २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. २२ नोव्हेंबर २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. २१ नोव्हेंबर २०१९\n२१ नोव्हेंबर २०१९ चे वार्षिक राशीभविष्य\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nआजचे मराठी पंचांग: शुक्रवार, १८ ऑक्टोबर २०१९...\nआजचे मराठी पंचांग: गुरुवार, १७ ऑक्टोबर २०१९...\nआजचे मराठी पंचांग: बुधवार, १६ ऑक्टोबर २०१९...\nआजचे मराठी पंचांग: मंगळवार, १५ ऑक्टोबर २०१९...\nआजचे मराठी पंचांग: सोमवार, १४ ऑक्टोबर २०१९...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE_%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0_(%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F)", "date_download": "2019-11-21T23:50:26Z", "digest": "sha1:TLOUPS7XOURJDZC4LDOCXKHZTUWF5ER6", "length": 5397, "nlines": 101, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "राजा हरिश्चंद्र (चित्रपट) - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nराजा हरिश्र्चंद्र हा पहिला भारतीय मूक चित्रपट मे ३ १९१३ रोजी मुंबई येथील कॉरोनेशन चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. धुंडिराज गोविंद फाळके ऊर्फ दादासाहेब फाळके त्यांनी निर्मिलेला हा मराठी व भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील आद्य चित्रपट आहे.[१] हा चित्रपट तेवीस दिवस चालला. देशाच्या इतर भागंतही हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आणि चित्रपट तयार करणे हा व्यवसाय होऊ शकतो, याची अनेकांना जाणीव झाली.[२]\nराजा हरिश्चंद्र , १९१३\nराजा हरिश्चंद्र , १९१३\n^ भारतीय चित्रपटसृष्टीची शंभरी\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ नोव्हेंबर २०१५ रोजी २१:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/ibps-recruitment-2019-12075-clerk-clerical-cadre-vacancy-at-ibps/", "date_download": "2019-11-22T00:09:38Z", "digest": "sha1:KP525LEWOOY4R7GUBRZALUFPKU3IOBZR", "length": 14796, "nlines": 176, "source_domain": "policenama.com", "title": "ibps recruitment 2019 12075 clerk clerical cadre vacancy at ibps | बँकिंग क्षेत्रात करिअर करणार्‍यांसाठी सुवर्णसंधी ! 'क्लर्क'च्या 12000 जागांसाठी मेगाभरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nमहापालिकेच्या अंदाजपत्रकात वाहनतळ उभारण्यासाठी मंजुर 12 कोटी रुपये सार्व. स्वच्छता…\n‘टॉप’ची ‘स्टार’ ��ायली सायरसनं बॉयफ्रेंडला रस्त्यावरच केलं…\n2014 ला सरकार स्थापनेसाठी फडणवीस सरकारने ‘संख्याबळा’ची आकडेवारी दिली…\nबँकिंग क्षेत्रात करिअर करणार्‍यांसाठी सुवर्णसंधी ‘क्लर्क’च्या 12000 जागांसाठी मेगाभरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया\nबँकिंग क्षेत्रात करिअर करणार्‍यांसाठी सुवर्णसंधी ‘क्लर्क’च्या 12000 जागांसाठी मेगाभरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया\nनवी दिल्ली, वृत्तसंस्था – इंडियन बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) ने क्लार्क पदांसाठी अर्ज मागवले आहेत, ज्यामाध्यामातून विविध बँकांमध्ये 12075 पदावर नियुक्ती केली जाईल. जे उमेदवार बँकिंग क्षेत्रात करियर घडवू इच्छितात ते या पदासाठी अर्ज करु शकतात. तर अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 ऑक्टोबर आहे.\nअर्ज करण्याची अंतिम तारीख – 9 ऑक्टोबर 2019\nप्रिलिम्स परिक्षाची तारीख – 07,08,10 आणि 21 डिसेंबर 2019\nमेन्स परिक्षेची तारीख – 19 जानेवारी 2020\nज्या उमेदवाराने मान्यता प्राप्त संस्थेतून पदवी प्राप्त केली आहे ते उमेदवार येथे अर्ज करु शकतात. या पदासाठी अर्ज करणाऱ्यांचे वय 20 ते 28 दरम्यान असावे. आरक्षित उमेदवारांना वयात सूट आहे.\nजनरल आणि ओबीसी उमेदवारांसाठी 600 रुपये अर्जाचे शुक्ल आहे. तर SC/ ST/PWD उमेदवारांसाठी 100 रुपये शुक्ल आहे. शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरता येईल.\nकशी होईल निवड –\nअर्जदाराला ibps.in या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. उमेदवारांची निवड ऑनलाइन परिक्षेद्वारे करण्यात येईल. परिक्षेचे आयोजन 2 टप्प्यात करण्यात येईल. पहिल्यांदा प्रिलिम्स आणि त्यानंतर मेन्सची परिक्षा घेण्यात येईल. निवड झालेल्या उमेदवारांना पे स्केल 7200 – 19300 रुपये वेतन असेल.\nयेथे करा अर्ज –\nउमेदारवाराला ibps.in या वेबसाइटवर अर्ज भरावा लागेल.\nफिटनेस फ्रीक डेमी रोजच्या फोटोंनी सोशल मीडियावर ‘खळबळ’ \n‘असा’ निवडला होता आलिया भट्टने IIFA अवॉर्डसाठी ड्रेस \nफॅशन डिझायनर बेपत्ता, ‘या’ अभिनेत्रीने मागितली सोशल मीडियावर मदत \nउर्वशी रौतेलाने डान्स करताना अचानक काढला टॉप \nशॉर्ट ड्रेस में श्वेता तिवारी की बेटी पलक का सिजलिंग अवतार, चर्चा में फोटोज\nBigg Boss 13 : शहनाज कौर गिलचा बेड पार्टनरबाबत धक्कादायक खुलासा \n‘ड्रीमगर्ल’ नुसरत भरूचाचे ‘हॉट’ बिकीनीतील फोटो व्हायरल , फ्लॉन्ट केला कमरेवरील टॅटू\nBigg Boss 13 : गोविंदाची भाची आरती सिंहचा खासगी आयुष्याबाबत मोठा खुलासा \nवयाआधीच तरुण दिसण्यासाठी ‘या’ अभिनेत्रीने घेतले इंजेक्शन्स , आता दिसते ‘अशी’\n‘या’ अभिनेत्रीची आई होती बिकीनी घालणारी पहिली अ‍ॅक्ट्रेस , व्हॅक्सिंग करताना व्हायरल झाला होता MMS \nकुस्तीत फक्त दीड मिनीटांमध्ये पुरूष पैहलवानाला ‘अनुष्का शर्मा’नं लोळवलं (फोटो)\n रेल्वेने प्रवाशांसाठी आणली ‘ही’ खास सुविधा, फक्त 50 रुपयांमध्ये प्रवाशांना मिळणार लाभ\nमोदी सरकारकडून देशभरात 1 लाखापेक्षा अधिक रिक्त पदांसाठी ‘मेगा’भरती\n मेट्रोमध्ये मोठी भरती, 2.8 लाखांपर्यंत पगार, जाणून घ्या\nसेंट्रल बँकेत नोकरीची ‘सुवर्ण’संधी, जाणून घ्या प्रक्रिया\n12 वी पास उमेदवारांसाठी ‘सरकारी’ नोकरीची सुवर्णसंधी \n‘टॉप’ची ‘स्टार’ मायली सायरसनं…\nडीप नेक ‘क्रॉप टॉप’मध्ये अभिनेत्री मलायकानं…\nकमी कपड्यांसाठी ‘फेमस’ आहे ‘ही’…\n‘या’ सिनेमात अभिनेत्री जरीन खान साकारणार…\n‘या’ मॉडेलचे ‘HOT’ फोटो सोशलवर…\nना उद्घाटनाचा, ना बॅनरबाजीचा थाट, आ.संदिप क्षिरसागर यांनी बिंदूसरा नदी पात्रात एका…\nबीड : पोलीसनामा ऑनलाइन - कसलाही गाजावाजा न करता, उद्घाटनाचा, बॅनरबाजीचा थाट न करता आ. संदिप क्षिरसागर यांनी…\nमहापालिकेच्या अंदाजपत्रकात वाहनतळ उभारण्यासाठी मंजुर 12 कोटी रुपये…\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - महापालिकेच्या अंदाजपत्रकात वाहनतळ उभारण्यासाठी केलेली 12 कोटी रुपयांची तरतूद शहरातील…\n‘टॉप’ची ‘स्टार’ मायली सायरसनं बॉयफ्रेंडला…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - जगातील टॉप स्टार मायली सायरस आणि तिचा नवीन बॉयफ्रेंड कोडी सिम्पसन (Cody Simpson) लॉस…\n2014 ला सरकार स्थापनेसाठी फडणवीस सरकारने ‘संख्याबळा’ची…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात महिन्याभरापासून सत्तास्थापनेचे नाट्य सुरु असताना 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस…\nPaytm युजर्ससाठी मोठी बातमी ‘या’ छोट्या चुकीमुळं होऊ…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - सध्या पेटीएम संबंधित काही मेसेज फिरत आहे, ज्यात लिंक देण्यात आली आहे. या लिंकवर क्लिक…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nना उद्घाटनाचा, ना बॅनरबाजीचा थाट, आ.संदिप क्षिरसागर यांनी बिंदूसरा नदी पात्रात…\n‘या’ 2 राशींच्या लोकांनी बांधू नये काळा दोरा, सुरू होऊ…\n‘सिलेंडर’ची सेवा देण्यात ‘हलगर्जी’ केल्यास…\n‘हे’ फक्त भारतातच होऊ शकतं \nशिर्डी संस्थान अध्यक्षांचा उच्च न्यायालयात माफीनामा\n‘या’ गोष्टीत सनी लिओनीला प्रियंका चोप्रानं टाकलं मागे\nना उद्घाटनाचा, ना बॅनरबाजीचा थाट, आ.संदिप क्षिरसागर यांनी बिंदूसरा नदी पात्रात एका दिवसात केली वाट \nयवत पोलिसांकडून 3 सराईत गुन्हेगार ‘तडीपार’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/home-theatre-systems/philips-hts3541-blu-ray-51-home-theatre-system-price-p33nMf.html", "date_download": "2019-11-21T23:27:20Z", "digest": "sha1:L35MKOBVLPGDQHL3M26YXY6O7EQWFMKR", "length": 9359, "nlines": 197, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "फिलिप्स हट्स३५४१ ब्लु रे 5 1 होमी थेअत्रे सिस्टिम सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nफिलिप्स होमी थेअत्रे सिस्टिम्स\nफिलिप्स हट्स३५४१ ब्लु रे 5 1 होमी थेअत्रे सिस्टिम\nफिलिप्स हट्स३५४१ ब्लु रे 5 1 होमी थेअत्रे सिस्टिम\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nफिलिप्स हट्स३५४१ ब्लु रे 5 1 होमी थेअत्रे सिस्टिम\nफिलिप्स हट्स३५४१ ब्लु रे 5 1 होमी थेअत्रे सिस्टिम किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये फिलिप्स हट्स३५४१ ब्लु रे 5 1 होमी थेअत्रे सिस्टिम किंमत ## आहे.\nफिलिप्स हट्स३५४१ ब्लु रे 5 1 होमी थेअत्रे सिस्टिम नवीनतम किंमत Sep 04, 2019वर प्राप्त होते\nफिलिप्स हट्स३५४१ ब्लु रे 5 1 होमी थेअत्रे सिस्टिमक्रोम उपलब्ध आहे.\nफिलिप्स हट्स३५४१ ब्लु रे 5 1 होमी थेअत्रे सिस्टिम सर्वात कमी किंमत आहे, , जे क्रोम ( 2,994)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nफिलिप्स हट्स३५४१ ब्लु रे 5 1 होमी थेअत्रे सिस्टिम दर नियमितपणे बदलते. कृपया फिलिप्स हट्स३५४१ ब्लु रे 5 1 होमी थेअत्रे सिस्टिम नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nफिलिप्स हट्स३५४१ ब्लु रे 5 1 होमी थेअत्रे सिस्टिम - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nतत्सम होमी थेअत्रे सिस्टिम्स\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 71 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 5 पुनरावलोकने )\n( 313 पुनरावलोकने )\n( 7 पुनरावलोकने )\nफिलिप्स हट्स३५४१ ब्लु रे 5 1 होमी थेअत्रे सिस्टिम\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/sports/kabaddi/immortal-message-firefighting-ahead/articleshow/71653864.cms", "date_download": "2019-11-22T00:05:16Z", "digest": "sha1:TWAVRF7WU4SJCUQXWH3U736PDO7ZTU47", "length": 15389, "nlines": 162, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "kabaddi News: अमर संदेश, अग्निशमनची आगेकूच - immortal message, firefighting ahead | Maharashtra Times", "raw_content": "\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'WATCH LIVE TV\nअमर संदेश, अग्निशमनची आगेकूच\nम. टा. क्रीडा प्रतिनिधी, मुंबई\nअमर संदेश, अग्निशमन, आदर्श, श्री साई या संघांनी मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ पुरस्कृत आणि मुंबई शहर कबड्डी असोसिएशन आयोजित जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत पुरुष द्वितीय श्रेणी गटात चौथी फेरी गाठली आहे. अग्निशमन मित्र मंडळाच्या विजयात सुयश कदमने आपल्या एकाच चढाईत बोनससह पाच गडी टिपत सहा गुण वसूल केले. तर आदर्शच्या सूरज देसाईने एकाच चढाईत ४गडी टिपत विजयात महत्वाची भूमिका बजावली.\nनायगाव-मुंबई येथील भारतीय क्रीडा मंदिराच्या पटांगणावर सुरू असलेल्या या गटातील तिसऱ्या फेरीच्या सामन्यात अमर संदेश स्पोर्टसने मध्यांतरातील १६-२४ अशी पिछाडी भरून काढत न्यू बर्डस स्पोर्ट्सचे आव्हान ३७-३५ असे संपुष्टात आणले. डेव्हिड राजन, टिटस अभिषेक यांनी पूर्वार्धात आक्रमक खेळ करीत न्यू बर्डसला ८गुणांची आघाडी मिळवून दिली होती. पण त्यांना हा जोश शेवटपर्यंत टिकविता आला नाही. उत्तरार्धात अमर संदेशच्या श्रेयश व कल्पेश या पाटील बंधूनी धारदार चढाया करीत भराभर गुण टिपत संघाच्या विजयात महत्वाचा वाटा उचलला. त्याला अभिषेक पालने धाडशी पकडी करीत छान साथ दिली.\nविद्यासागर क्रीडा मंडळाने पहिल्या डावातील १३-२० अशी पिछाडी भरून पूर्ण डावात ३१-३१ अशी बरोबरी साधली आणि ५-५ चढायांच्या डावात जय मल्हार स्पोर्ट्सच�� आव्हान ३८-३६ (७-५) असे परतवून लावले. सागर उत्तरकर, प्रथमेश कामाणे या विजयाचे शिल्पकार ठरले. संदेश घडशी, निखिल काळे यांचा खेळ जय मल्हारचा पराभव टाळण्यात कमी पडला. अग्निशमन मित्र मंडळाने एकविरा क्रीडा मित्र मंडळाचा ४८-३६ असा सहज पराभव केला. विश्रांतीला १७-१९अशा पिछाडीवर पडलेल्या अग्निशमनच्या सुयश कदमने उत्तरार्धात आपल्या एकाच चढाईत बोनससह ५ गडी टिपत एकूण ६गुणांची कमाई करीत एकविरा संघाची हवाच काढून घेतली. त्याला पकडीत निलेश वीरने छान साथ दिली. येथून त्यांनी मागे वळून पाहिले नाही. सिद्धेश वारंगे, साईल भोईर एकविराकडून उत्तम खेळले.\nआदर्श क्रीडा मंडळाने स्नेहसागर स्पोर्ट्सचा ५८-२२ असा धुव्वा उडवताना त्यांच्या सुरज देसाईने एकाच चढाईत ४ गडी टिपले. त्याला चढाईत फिरोज जामदार, तर पकडीत राजेश पाटीलने छान साथ दिली. जितेंद्र मनवेल, परिचय सावंत पराभूत संघाकडून बरे खेळले.\nश्री साई क्रीडा मंडळाने महालक्ष्मी मंडळाला ३०-२९ असे चकवीत आगेकूच केली. स्वप्नील पवार, सुबोध पाडावे यांनी उत्कृष्ट खेळ करीत विश्रांतीला १६-०९अशी आघाडी घेतली होता. पण उत्तरार्धात त्यांना कडवा प्रतिकार झाला. महालक्ष्मीच्या अनिल पाटील, दीपक शिंदे यांनी आपल्या खेळाची गती वाढवीत सामन्यात रंगत आणली. पण १ गुणांनी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. नवोदित संघाने मातृभूमीला ३०-२९ असे चकित करीत आपली घोडदौड चालू ठेवली. मध्यांतराला ११-१६अशा पिछाडीवर पडलेल्या नवोदितने अमेय शिंदे, वेदांत ठोंबरे यांच्या झंजावाती खेळाने ही किमया साधली. ओमकार पाटील, अंकित चाळके यांचा पूर्वार्धातील खेळावर या पराभवाने पाणी फेरले गेले. अष्टविनायक क्रीडा मंडळाने प्रॉमिस स्पोर्टसला३०-२८ असे नमवले ते निखिल पवार, दीपेश धुरत यांच्या चतुरस्त्र खेळामुळे. प्रॉमिसचे नितीन सातोरे, सुशांत शिंदे चमकले.\nहोणार १९९ कबड्डी लढती\nजय भारत, लालबाग स्पोर्ट्स, जय खापरेश्वरची आगेकूच\nमैदान नाही; निवड चाचणी पुन्हा पुढे ढकलली\nभावसार यांच्यासह पाचजणांवरील कारवाई कायम\n'व्यावसायिक' संघांचा फुगा की कबड्डीची प्रगती\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\n'असा' झाला गायिका गीता माळी यांच्या कारला अपघ...\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nआजचं राशी भविष्य: दि. २१ नोव्हेंबर २०१९\nमुंबईच्या रस्त्यावर धावतेय भन्नाट रिक्षा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nSPG सुरक्षा हटवण्याच्या निर्णयावर प्रियंका गांधींची 'ही' प्र...\n'अशी' आहे जीप कॉम्पास ट्रेलहॉक\nमी दलितविरोधी वक्तव्य केले नाही: बाबा रामदेव\nभाजपच्या नेतृत्वात झारखंड नक्षलवादी मुक्त झाला: शहा\nमथुरेत माकड सफारी सुरू करा; हेमामालिनी यांची उपरोधिक मागणी\n९३ टक्के भारतीयांना H4 अंतर्गत अमेरिकेत व्हिसा\nआजपासून भारत-बांगलादेश 'गुलाबी' कसोटी\nअनिश नंबियारचा अष्टपैलू खेळ\nएकाच दिवशी तीन सुवर्णवेध\nसान्वी, साहिल जिल्हा संघाचे कर्णधार\nमॉइल एकादशची विजयी आगेकूच\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nअमर संदेश, अग्निशमनची आगेकूच...\nश्री साई स्पोर्ट्स उपांत्य फेरीत...\nउपांत्य फेरीत यू मुम्बाचा पराभव...\nश्री साई, बालविकास उपांत्य फेरीत...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%95_%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%AF", "date_download": "2019-11-22T00:34:18Z", "digest": "sha1:4OOXHPF3OSWJGF6732LANPIVOZERKWSU", "length": 8429, "nlines": 84, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चर्चा:महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९ - विकिपीडिया", "raw_content": "चर्चा:महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९\n -कृपया ही तारीख तपासावी. माझ्या मते ती २२ ऑक्टो.२००९ आहे. अल्पमती ०६:०७, १५ ऑक्टोबर २००९ (UTC)\nमी निकाल विभाग व पक्षासाठी एकत्रीत केले. निकाल पान पहा. एकुण जागा २८७ होत आहेत, हि चुकी दुरूस्त करण्यासाठी मदत लागेल. Maihudon १२:०४, २६ ऑक्टोबर २००९ (UTC)\nकाही लक्षात आलेल्या त्रूटी राष्ट्रवादी ६२ हवे ६३ नव्हे.शिवसेना ४४ हवे ४२ नव्हे.[१]\nअसे वेगळे वर्गीकरण करण्यास काहीच हरकत नाही पण विजेत्या बंडखोरांचेसुद्धा दोन प्रकारात विभाजन असेल काही अपक्ष म्हणून निवडून आले असतील काही बंडखोरीकरून इतर पक्षाच्या तिकिटावरून निवडून आले असतील(आणि पूर्वाश्रमीच्या बंडखोरांची संख्या कुठे ठेवणार :,अर्थात हे तेवढे महत्त्वाचे नाही).मला वाटते या बद्दल नक्कीच त���म्ही काही गणित मांडले असणार फक्त ते थोडे जाणून घेण्याची उत्सूकता होती.\nमाहितगार १४:३५, २६ ऑक्टोबर २००९ (UTC)\nनिवडणुकीत तिकिट न मिळाल्यामुळे बंडखोरी केलेले उमेदवार (प्रदिप जैस्वाल - औरंगाबाद). हे अपक्षांपेक्षा वेगळे आहेत कारण काही अपवाद वगळता (सदा सरवणकर - शिवसेना सोडून काँग्रेस पक्षात प्रदेश) त्यांचा पाठींबा पुर्वाश्रमीच्या पक्षालाच राहणार. परंतु तुमच्या म्हणण्यानुसार सर्वाचे संद‍‍र्भ शोधणे थोडे कठीण काम आहे. त्यामुळे सध्या आपण बंडखोरांना अपक्षात सामिल करूयात.\nMaihudon ०७:१०, २८ ऑक्टोबर २००९ (UTC)\nलेखात योगदान केलेल्या सर्वांचे अभिनंदन,पान रचना चांगली सोपी आणि सुटसूटीत झाली आहे.माहितगार १४:१८, २६ ऑक्टोबर २००९ (UTC)\nमतदारसंघा प्रमाणे निकाल मी निवडणुक आयोगाच्या संकेतस्थळा वरुन कॉपी केले आहेत व ते एक्सेल फाईल मध्ये सेव केले आहेत. जर कुणाला रेफरन्स साठी हि फाईल पाहिजे असेल तर फाईल\nMaihudon १३:३९, २९ ऑक्टोबर २००९ (UTC)\n^ इलेक्शन कमिशन वेबसाईट\n१)'पक्षनिहाय (उभे झालेले) उमेदवार' असा मथळा हवा असे वाटते.योग्य वाटल्यास बदलावे. २)आडव्या बार चार्ट मध्ये 'महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ नंतर 'टक्केवारी' हा शब्द कृपया टाकावा असे वाटते. ३)'इतर माहिती' मध्ये शेवटली ओळ ठळक करावी असे वाटते.\nअर्थात यावर अजून काम सुरुच आहे. शेवटपर्यंत हे बदल तुम्ही करालच. अल्पमती १४:३१, २९ ऑक्टोबर २००९ (UTC)\nमनसेचा परिणाम दाखवणारे शेवटचे कोष्टक समजले नाही. योग्य मथळा किंवा स्पष्टीकरण हवे असे वाटते.--J ११:४५, २० फेब्रुवारी २०१० (UTC)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ जानेवारी २०११ रोजी ०८:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/juicer-mixer-grinder/panasonic+juicer-mixer-grinder-price-list.html", "date_download": "2019-11-21T23:53:58Z", "digest": "sha1:23DS7MMLJ67BRH4MCI2CRAUUPKRUJV37", "length": 19931, "nlines": 496, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "पॅनासॉनिक जुईचेर मिक्सर & ग्राइंडर किंमत India मध्ये 22 Nov 2019 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\n��्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nपॅनासॉनिक जुईचेर मिक्सर & ग्राइंडर Indiaकिंमत\nIndia 2019 पॅनासॉनिक जुईचेर मिक्सर & ग्राइंडर\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nपॅनासॉनिक जुईचेर मिक्सर & ग्राइंडर दर India मध्ये 22 November 2019 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 32 एकूण पॅनासॉनिक जुईचेर मिक्सर & ग्राइंडर समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन पॅनासॉनिक 1 5 लेटर मज डज 01 फुल्ल आपापले जुईचेर सिल्वर आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Flipkart, Naaptol, Snapdeal, Indiatimes, Homeshop18 सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी पॅनासॉनिक जुईचेर मिक्सर & ग्राइंडर\nकिंमत पॅनासॉनिक जुईचेर मिक्सर & ग्राइंडर आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन पॅनासॉनिक मज ६८म जुईचेर Rs. 14,864 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.1,994 येथे आपल्याला पॅनासॉनिक मक्स अकं४००ब सुपर मिक्सर ग्राइंडर ब्लॅक उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nIndia 2019 पॅनासॉनिक जुईचेर मिक्सर & ग्राइंडर\nजुईचेर मिक्सर & ग्राइंडर Name\nपॅनासॉनिक 1 5 लेटर मज डज 01 फु Rs. 10417\nपॅनासॉनिक मक्स अकं३१० मि� Rs. 4295\nपॅनासॉनिक मज व१७६प जुईचे� Rs. 8195\nपॅनासॉनिक मज ड्फ१०१ जुईच� Rs. 9490\nपॅनासॉनिक मिक्सर जुईचेर � Rs. 4495\nपॅनासॉनिक मक मग 1500 मेट ग्र� Rs. 10599\nपॅनासॉनिक मक मग 1000 मेट ग्र� Rs. 7949\nदर्शवत आहे 32 उत्पादने\n300 वॅट्स अँड बेलॉव\n300 वॅट्स तो 500\n500 वॅट्स तो 750\n750 वॅट्स अँड दाबावे\nशीर्ष 10 Panasonic जुईचेर मिक्सर & ग्राइंडर\nताज्या Panasonic जुईचेर मिक्सर & ग्राइंडर\nपॅनासॉनिक 1 5 लेटर मज डज 01 फुल्ल आपापले जुईचेर सिल्वर\nपॅनासॉनिक मक्स अकं३१० मिक्सर ग्राइंडर व्हाईट\nपॅनासॉनिक मज व१७६प जुईचेर मिक्सर ग्राइंडर\n- नंबर ऑफ जर्स 2 Jars\nपॅनासॉनिक मज ड्फ१०१ जुईचेर ब्लॅक\nपॅनासॉनिक मिक्सर जुईचेर मक्स असा ३५०या\nपॅनासॉनिक मक मग 1500 मेट ग्राइंडर\nपॅनासॉनिक मक मग 1000 मेट ग्राइंडर\nपॅनासॉनिक सुपर मिक्सर ग्राइंडर मक्स असा 555\n- नंबर ऑफ जर्स 5\nपॅनासॉनिक प मक्स ग्क्स१०२१ ४००व मिक्सर ग्राइंडर व्हाईट\nपॅनासॉनिक मज ६८म सेण्ट्रिफुगलं जुईचेर\nपॅनासॉनिक मिक्सर ग्राइंडर मक्स अकं३००स 3 स जर 2 सेफ्टी लॉक पॅनासॉनिक १यर वॉररंटी\nपॅनासॉनिक सुपर मिक्सर ग्राइंडर मक्स अकं२५०\n- नंबर ऑफ जर्स 2\nपॅनासॉनिक मक गव२०० 240 W मिक्सर ग्राइंडर व्हाईट 1 जर\nपॅनासॉनिक मक्स असा 300 मिक्सर ग्राइंडर\n- नंबर ऑफ जर्स 2\nपॅनासॉनिक मिक्सर जुईचेर्मक्स असा 220 H\nपॅनासॉनिक मक ५०८६म जुईचेर मिक्सर\nपॅनासॉनिक मक्स असा 220 हा मिक्सर ग्राइंडर\n- नंबर ऑफ जर्स 2\nपॅनासॉनिक मक्स असा ३५०या जुईचेर मिक्सर\n- नंबर ऑफ जर्स 3\nपॅनासॉनिक मक्स अकं४००ब सुपर मिक्सर ग्राइंडर ब्लॅक\nपॅनासॉनिक मक्स अकं४००ह मिक्सर ग्राइंडर\n- नंबर ऑफ जर्स 4\nपॅनासॉनिक मिक्सर ग्राइंडर मक्स असा 400 H\nपॅनासॉनिक मक्स असा ३००स H मिक्सर ग्राइंडर मरप 4995 00\nपॅनासॉनिक मक्स अकं३००श मिक्सर ग्राइंडर\n- नंबर ऑफ जर्स 3\nपॅनासॉनिक मक्स असा 400 जुईचेर मिक्सर ग्राइंडर\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://m.transliteral.org/pages/i080107042742/view", "date_download": "2019-11-22T00:21:41Z", "digest": "sha1:V5DEBAIXHDASDIPMS3F7NLWPUU6ATWUB", "length": 7813, "nlines": 62, "source_domain": "m.transliteral.org", "title": "संत चोखामेळा - अभंग संग्रह २", "raw_content": "\nसंत चोखामेळा - अभंग संग्रह २\nश्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्‍पृश्‍य होते.\nसंत चोखामेळा - अखंड समाधी होउनी ठेलें मन...\nश्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्‍पृश्‍य होते.\nसंत चोखामेळा - निर्गुणा अंगीं सगुण बाणले...\nश्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्‍पृश्‍य होते.\nसंत चोखामेळा - उपजले विटाळीं मेले ते विट...\nश्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्‍पृश्‍य होते.\nसंत चोखामेळा - पंचही भूतांचा एकचि विटाळ ...\nश्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्‍पृश्‍य होते.\nसंत चोखामेळा - नीचाचे संगती देवो विटाळला...\nश्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्‍पृश्‍य होते.\nसंत चोखामेळा - वेदासी विटाळ शास्‍त्रासी ...\nश्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्‍पृश्‍य होते.\nसंत चोखामेळा - कोण तो सोंवळा कोण तो वोवळ...\nश्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्‍पृश्‍य होते.\nसंत चोखामेळा - काळाचा विटाळ जीवशिवा अंगी...\nश्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्‍पृश्‍य होते.\nसंत चोखामेळा - शुद्ध चोखामेळा \nश्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखोबा एक अस्‍पृश्‍य होते.\nसंत चोखामेळा - पांडुरंगीं लागो मन \nश्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखोबा एक अस्‍पृश्‍य होते.\nसंत चोखामेळा - जन्मांचें साकडें नाहीं मा...\nश्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखोबा एक अस्‍पृश्‍य होते.\nसंत चोखामेळा - जन्मांचें साकडें नाहीं मा...\nश्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखोबा एक अस्‍पृश्‍य होते.\nसंत चोखामेळा - श्वान अथवा शूकर हो का मार...\nश्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखोबा एक अस्‍पृश्‍य होते.\nसंत चोखामेळा - इतकेंचि देईं रामनाम मुखीं...\nश्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखोबा एक अस्‍पृश्‍य होते.\nसंत चोखामेळा - आतां याचा अर्थ पुरे पुरे ...\nश्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखोबा एक अस्‍पृश्‍य होते.\nसंत चोखामेळा - आतां कासया हा दाखवितां खे...\nश्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखोबा एक अस्‍पृश्‍य होते.\nसंत चोखामेळा - आतां माझा सर्व निवेदिला भ...\nश्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखोबा एक अस्‍पृश्‍य होते.\nसंत चोखामेळा - बरें झालें येथें आलोंसे स...\nश्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखोबा एक अस्‍पृश्‍य होते.\nसंत चोखामेळा - नेणपणें मिठी घालीन पदरा \nश्री संत नामदेवकाळातील श्र��� विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखोबा एक अस्‍पृश्‍य होते.\nसंत चोखामेळा - बैसोनि निवांत करीन चिंतन ...\nश्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखोबा एक अस्‍पृश्‍य होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A4%81%E0%A4%A1%E0%A4%B8%E0%A5%85%E0%A4%9F_%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9", "date_download": "2019-11-22T01:03:05Z", "digest": "sha1:4UPQ7POZRW7IRSBHCRZ3HZXZSTQBB6KM", "length": 4409, "nlines": 98, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लँडसॅट उपग्रह - विकिपीडिया", "raw_content": "\nलँडसॅट ही अमेरिकेने प्रक्षेपित केलेली उपग्रहमालिका आहे. यातील उपग्रह अंतराळातून पृथ्वीची चित्रे टिपतात. या मालिकेतील पहिला उपग्रह २३ जुलै, इ.स. १९७२ रोजी प्रक्षेपित केला गेला होता.\nखगोल शास्त्र विषयाशी संबंधित हा लेख अपूर्ण आहे. हा लेख पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता.\nहा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.\n'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ जानेवारी २०१७ रोजी २२:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/video-priyanka-chopra-shoots-photoshoot-says-hotness/", "date_download": "2019-11-21T23:47:26Z", "digest": "sha1:3LWQ7WC2X3PLVMPXDIDD3TFLVOZD7A62", "length": 14169, "nlines": 169, "source_domain": "policenama.com", "title": "Video : 'तशा' अवस्थेत नृत्य करून प्रियंका चोपडाने 'हॉटनेस'च 'दर्शन' दिल्याने वातावरण 'टाईट' - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nमहापालिकेच्या अंदाजपत्रकात वाहनतळ उभारण्यासाठी मंजुर 12 कोटी रुपये सार्व. स्वच्छता…\n‘टॉप’ची ‘स्टार’ मायली सायरसनं बॉयफ्रेंडला रस्त्यावरच केलं…\n2014 ला सरकार स्थापनेसाठी फडणवीस सरकारने ‘संख्याबळा’ची आकडेवारी दिली…\nVideo : ‘तशा’ अवस्थेत नृत्य करून प्रियंका चोपडाने ‘हॉटनेस’च ‘दर्शन’ दिल्याने वातावरण ‘टाईट’\nVideo : ‘तशा’ अवस्थेत नृत्य करून प्रियंका चोपडाने ‘हॉटनेस’च ‘दर्शन’ दिल्याने वातावरण ‘टाईट’\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास करणारी अभिनेत्री प्रियंका चो���डाचा सध्याला सोशलवर बोलबाला असल्याचं दिसत आहे. लग्नानंतर प्रियंका नेहमीच चर्चेत राहिली आहे. कधी निक जोनासमुळे तर कधी तिच्या हॉट फोटोंमुळे तिने सोशलवर धुमाकूळ घातला आहे. बॉलिवूड रिपोर्ट्सनुसार, लग्नानंतर प्रियंकामध्ये बराच बदल झाला आहे. प्रियंकाने अनेकदा इतके बोल्ड फोटोशुट केले आहे की, तिच्या या बोल्ड फोटोंमुळे प्रियंका ट्रोलही झाली आहे.\nनुकतंच प्रियंका चोपडाने खूपच बोल्ड आणि हॉट फोटोशुट केलं आहे. त्यानंतर तिला ट्रोल केलं जात आहे. काहींनी वाईट शब्दात तिच्या फोटोवर कमेंट केली आहे. असे असले तरी तिच्या खऱ्या चाहत्यांना मात्र तिचा हॉट आणि बोल्ड अवतार आवडला आहे. प्रियंकाच्या मेकअपबद्दल सांगायचे झाले तर, प्रियंकाने न्यूड मेकअप कॅरी केला आहे. प्रियंकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, प्रियंका चोपडा लवकरच फरहान अख्तर सोबत द स्काय इज पिंक सिनेमात दिसणार आहे. नुकताच तिचा एक व्हिडीओदेखील खूप व्हायरल झाला आहे.\nप्रियंका चोपडाचा हा व्हिडीओ लोकांना खूपच आवडल्याचे दिसत आहे. व्हिडीओत प्रियंकाने साडी घातली असून ती खूपच सेक्सी दिसत आहे. तिचे हॉट मूव्सही चाहत्यांना भावताना दिसत आहे. या व्हिडीओसोबतच प्रियंका चोपडाचे काही फोटोही सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोतही प्रियंका खूपच हॉट दिसत आहे. तिच्या अनेक चाहत्यांनी तिचे कौतुक करत फोटोंवर कमेंट्सही केल्या आहेत.\n ‘या’ दिवशी मान्सून महाराष्ट्रात पोहचणार\nबोगस ID तयार करून MBA चा IPS झाला, युवतीशी फेसबुकवर मैत्री केल्यानंतर केला बलात्कार\n‘टॉप’ची ‘स्टार’ मायली सायरसनं बॉयफ्रेंडला रस्त्यावरच केलं…\nडीप नेक ‘क्रॉप टॉप’मध्ये अभिनेत्री मलायकानं दाखवलं ‘HOT’…\nकमी कपड्यांसाठी ‘फेमस’ आहे ‘ही’ अभिनेत्री \n‘या’ सिनेमात अभिनेत्री जरीन खान साकारणार ‘लेस्बियन’ची भूमिका…\n‘टॉप’ची ‘स्टार’ मायली सायरसनं…\nडीप नेक ‘क्रॉप टॉप’मध्ये अभिनेत्री मलायकानं…\nकमी कपड्यांसाठी ‘फेमस’ आहे ‘ही’…\n‘या’ सिनेमात अभिनेत्री जरीन खान साकारणार…\n‘या’ मॉडेलचे ‘HOT’ फोटो सोशलवर…\nना उद्घाटनाचा, ना बॅनरबाजीचा थाट, आ.संदिप क्षिरसागर यांनी बिंदूसरा नदी पात्रात एका…\nबीड : पोलीसनामा ऑनलाइन - कसलाही गाजावाजा न करता, उद्घाटनाचा, बॅनरबाजीचा थाट न करता आ. संदिप क्षिरसागर यांनी…\nमहापालिकेच्या अंदाजपत्रकात वाहनतळ उभारण्यासाठी मंजुर 12 कोटी रुपये…\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - महापालिकेच्या अंदाजपत्रकात वाहनतळ उभारण्यासाठी केलेली 12 कोटी रुपयांची तरतूद शहरातील…\n‘टॉप’ची ‘स्टार’ मायली सायरसनं बॉयफ्रेंडला…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - जगातील टॉप स्टार मायली सायरस आणि तिचा नवीन बॉयफ्रेंड कोडी सिम्पसन (Cody Simpson) लॉस…\n2014 ला सरकार स्थापनेसाठी फडणवीस सरकारने ‘संख्याबळा’ची…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात महिन्याभरापासून सत्तास्थापनेचे नाट्य सुरु असताना 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस…\nPaytm युजर्ससाठी मोठी बातमी ‘या’ छोट्या चुकीमुळं होऊ…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - सध्या पेटीएम संबंधित काही मेसेज फिरत आहे, ज्यात लिंक देण्यात आली आहे. या लिंकवर क्लिक…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nना उद्घाटनाचा, ना बॅनरबाजीचा थाट, आ.संदिप क्षिरसागर यांनी बिंदूसरा नदी पात्रात…\nब्रेकिंग : महाशिवआघाडीला सोनिया गांधींचा ‘ग्रीन’ सिग्नल,…\n‘या’ नवीन फॉर्म्युल्यानुसार सत्ता स्थापन करणार\nजगातील ‘या’ प्रसिध्द सेलिब्रेटी निरोगी राहण्यासाठी…\nग्रामीण भागातील महिलांनी शासकीय योजनांचा फायदा घ्यावा : तडवळकर\nमहापालिकेच्या अंदाजपत्रकात वाहनतळ उभारण्यासाठी मंजुर 12 कोटी रुपये सार्व. स्वच्छता गृहांसाठी वर्गीकृत करण्यास मान्यता\n‘आरे’ मधील पुर्नरोपण केलेले ६१ % वृक्ष मृत \nउज्वल भविष्यासाठी तुम्ही सरकारी स्कीम NPS मध्ये गुंतवलेत पैसे, तर जाणून घ्या नवीन नियमांबाबत अन्यथा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/virat-kohli-will-get-75-80-idi-hundred-predicted-by-former-indian-plater-wasim-jafar-psd-91-1949535/", "date_download": "2019-11-22T01:04:26Z", "digest": "sha1:VTWREQIBC2K6VSG4VSG6DWHTPA36KN72", "length": 11357, "nlines": 199, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Virat Kohli will get 75-80 IDI Hundred predicted by former Indian Plater Wasim Jafar | वन-डे क्रिकेटमध्ये विराट कोहली ७५ ते ८० शतकं ठोकेल ! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनायजेरियन नागरिकांना घर भाडय़ाने देणाऱ्या ५ जणांवर गुन्हा\nसिडकोच्या घरांची सोडत आगरी कोळी भवनात\nवाहतूक कोंडीवरून नगरसेवक आक्रमक\nकांदा दराची चढाई सुरूच\nधुळ्यात महाआघाडीचा प्रयोग यशस्वी होणार\nवन-डे क्र��केटमध्ये विराट कोहली ७५ ते ८० शतकं ठोकेल \nवन-डे क्रिकेटमध्ये विराट कोहली ७५ ते ८० शतकं ठोकेल \nमाजी कसोटीपटू वासिम जाफरचं मत\nवेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वन-डे सामन्यात विराट कोहलीने आपल्या वन-डे कारकिर्दीतलं ४२ वं शतक झळकावलं. वन-डे क्रिकेटमध्ये सचिनचा सर्वाधिक शतकांचा विक्रम मोडण्यासाठी विराटला अजून ८ शतकं ठोकायची आहेत. मात्र भारताचा माजी कसोटीपटू वासिम जाफरने विराटचा खेळ पाहून एक भविष्यवाणी केली आहे.\nविराटने दुसऱ्या वन-डे सामन्यात १२० धावा केल्या, त्याच्या खेळीमुळे वासिम चांगलाच प्रभावित झाला आहे. आगामी काळात वन-डे क्रिकेटमध्ये विराट किमान ७५ ते ८० शतकं ठोकेल असा अंदाज वासिमने व्यक्त केला आहे.\nवासिमसोबत माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनेही विराट कोहलीच्या खेळीचं कौतुक केलं आहे. “ज्यादिवशी विराट माझ्या शतकांचा विक्रम मोडेल, त्यादिवशी मी स्वतः त्याच्यासाठी शँपेनची बाटली घेऊन जाईन”, असं सचिन म्हणाला.\nअवश्य वाचा – विराटने माझा विक्रम मोडला तर…..सचिनने आखलाय खास प्लान\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nIND vs BAN : ऑस्ट्रेलियन दिग्गज कर्णधाराच्या कामगिरीशी विराटची बरोबरी\nIND vs BAN : इंदूर कसोटीत भारताचा डावाने विजय कर्णधार विराटचा धोनीला धोबीपछाड\nIND vs BAN : दिवस-रात्र कसोटीत पहिलं सत्र ठरणार महत्वाचं – विराट कोहली\nपहिल्या दिवस-रात्र कसोटी सामन्याआधी विराट कोहली चिंतेत, जाणून घ्या कारण…\nसोशल मीडियावर कोहलीने घातलं चाहत्यांना कोडं, तुम्हाला उत्तर माहिती आहे का\nVIDEO : शिवाजी नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणा...\nशिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याबद्दल शरद म्हणतो, 'नजरेचा इशारा इकडे तिकडे झाला तरी...'\n'या' बॉलिवूड अभिनेत्रीचे होते पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत अफेअर\nया देशात सापडला ९० वर्षांपूर्वीचा मिकी माऊस\n‘तान्हाजी'च्या ट्रेलर लाँचला पत्रकाराने तैमुरबद्दल विचारला 'हा' मजेदार प्रश्न, सैफ म्हणाला...\nबनावट नोटांप्रकरणी एकही गुन्हा दाखल नाही\n‘कर्करोग योद्धय़ां’कडून राज्यात २०३४ शस्त्रक्रिया\nअमित शहांकडून झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अयोध्येचा मुद्दा\nभारतीय क्रिकेटमध्ये गुलाबी क्रांती\nयूएनएससीमध्ये पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित\n‘देशातील राष्ट्रीय महामार्गाच्या ५६६ प्रकल्पांना विलंब’\nकाश्मीरमध्ये दुकाने, व्यापारी संकुले दुसऱ्या दिवशीही बंद\nकेंद्र सरकारच्या नोकऱ्यांमधील ७ लाख पदे रिक्त\n‘काश्मीरमध्ये संपूर्ण निर्बंध असल्याचा आरोप करणाऱ्या याचिका चुकीच्या’\nप्रकाशझोतातील कसोटीकडे मनोरंजन म्हणून पाहू नये\n\"नथुराम गोडसे आमच्या मनात\" म्हणत सुभाषचंद्र बोस यांच्या पणतीने केली पूजा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.com/ranjit-patel-s-won-thane-mayor-marathon/", "date_download": "2019-11-22T00:13:46Z", "digest": "sha1:QHZ26EMKYGUJQJFXD2HYHWP5YVYZXHPM", "length": 8297, "nlines": 102, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates 29 व्या ठाणे महापौर मॅरेथॉनमध्ये नाशिकच्या रणजित पटेलची बाजी…", "raw_content": "\nउत्तर महाराष्ट्र – नाशिक\nपश्चिम महाराष्ट्र – पुणे\nमहासुगरण – झटपट रेसिपी\n29 व्या ठाणे महापौर मॅरेथॉनमध्ये नाशिकच्या रणजित पटेलची बाजी…\n29 व्या ठाणे महापौर मॅरेथॉनमध्ये नाशिकच्या रणजित पटेलची बाजी…\n21 किलो मीटर च्या मुख्यस्पर्धेत नाशिकच्या रणजित पटेल यांनी प्रथम येऊन बाजी मारली असून हि स्पर्धा जिंकली तर दीपक कुंभार दुसरे विजेते आणि संतोष पाटील हे तिसरे विजेते ठरले आहेत.\nक्रीडा क्षेत्रात सर्वांचेच लक्ष वेधून घेणारी 29 वी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन मोठय़ा उत्साहात संपन्न होत असून नामवंत राष्ट्रीय खेळाडूंसह जवळपास 21 हजार स्पर्धक या मॅरेथॉनमध्ये सहभागी असल्याचा दावा महापालिकेने केला.\nयंदाच्या मॅरेथॉनमध्ये सहभागी स्पर्धक प्लॉस्टिक मुक्तीच्या संदेशासोबतच अवयदानाबाबतही जनजागृती करण्यात आली.\nगेली 28 वर्षे ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय धावपटूंचे आकर्षण ठरली आहे. गेली 28 वर्ष सातत्याने वर्षा मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करणारी ठाणे महापालिका भारतातील एकमेव महापालिका आहे.\nअवयवदान हे सर्वश्रेष्ठ दान असून अवयदानाची चळवळ व्यापक स्वरुपात समाजात पोहचावी यासाठी ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयाचे 350 डॉक्टर्स सहभागी होणार असून अवयदानाबाबत जनजागृती करत आहेत. या ठाणे मॅरेथॉनच्या स्पर्धेत रणजित पटेल याने बाजी मारलेली आहे.\nपालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी फ्लॅग ऑफ केल्यानंतर ही स्पर्धा सुरू झाल���. पारितोषिक वितरण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. यंदाच्या मॅरेथॉनमध्ये सहभागी स्पर्धकांनी प्लॉस्टिक मुक्तीच्या संदेशासोबतच अवयवदानाबाबतही जनजागृती केली.\n’मॅरेथॉन ठाण्याची, प्लास्टिक मुक्तीची’ हे घोषवाक्य घेवून स्पर्धक यंदा मॅरेथॉनमध्ये धावले. विविध अकरा गटात होणाऱ्या स्पर्धेसाठी एकूण रक्कम रु 7,02,000/- बक्षीसे ठेवण्यात आली आहे.\nPrevious मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर अखेर तुकाराम मुंढेंवरील अविश्वास प्रस्ताव मागे\nNext कालिदास कलामंदिराच्या भाडेवाढीवरून अभिनेते प्रशांत दामले नाराज…\nकर्मचाऱ्यांच्या पगारासाठी सरपंच मॅडमनी ठेवलं आपलं मंगळसूत्र गहाण\nपुण्यतिथी उत्सवात साईंच्या चरणी रेकॉर्डब्रेक दान\nपंतप्रधान पीक विमा योजनेतून राज्याला तातडीनं मदत देणार – पंतप्रधान\nनिकालापूर्वी मुख्यमंत्री केदारनाथ यात्रेवर\nशिवसेना 100 च्या वर जागा जिंकेल, संजय राऊत यांना विश्वास\n‘हाऊसफुल्ल 4’ मुळे मराठी सिनेमांना थिएटर्स नाही\nथ्रेसरमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू\nकोच्ची खासदारच्या पत्नीच्या ‘या’ पोस्टमुळे नेटकरी संतापले\nनिकालापूर्वी मुख्यमंत्री केदारनाथ यात्रेवर\nशिवसेना 100 च्या वर जागा जिंकेल, संजय राऊत यांना विश्वास\n‘हाऊसफुल्ल 4’ मुळे मराठी सिनेमांना थिएटर्स नाही\nथ्रेसरमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू\nकोच्ची खासदारच्या पत्नीच्या ‘या’ पोस्टमुळे नेटकरी संतापले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.pmc.gov.in/mr/bibwewadi-ward", "date_download": "2019-11-21T23:32:57Z", "digest": "sha1:7VUNBKW2LWT6C2ESGXX6OIDM7CR7AZQ4", "length": 24894, "nlines": 523, "source_domain": "www.pmc.gov.in", "title": "बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालय | Home | Pune Municipal Corporation", "raw_content": "\nपीएमसी मर्यादित बॅंकमध्ये आधार केंद्र\nपुणे महानगरपालिके कडील आधार केंद्रें\nम न पा दृष्टीक्षेप\nपी एम सी केअर\nपुणे: जगातील गतीशील शहर\nओडीएफ स्वच्छ भारत मिशन विडिओ\nमलनिःसारण, देखभाल व दुरूस्ती\nमुख्यलेखा व वित्त विभाग\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम -२०१५\nअधिसूचना -दिनांक १५ जुलै २०१५\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम - राजपत्र दि १२ डिसेंबर २०१७\nसुधारीत अधिसूचना - दि .२३ जुलै २०१५\nअपंग व्यक्तींसाठीचे मुख्य आयुक्त कार्यालय\nअपंग व्यक्तींसाठी विशेष भरती मोहिम\nमहिला व बाल कल्याण\nमहाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९\nमाहिती अधिकार प���रथम अपील\nमाहितीचा अधिकार अधिनियम 2005 कलम 4\nमाहितीचा अधिकार मासिक अहवाल\nअहवाल / सविस्तर प्रकल्प अहवाल\nग्रीन फूटप्रिंट ऑफ पुणे\nरेड लाईन आणि ब्लू लाईन\nखडकवासला ब्रिज ते नांदेड ब्रिज\nनांदेड ब्रिज ते वारजे ब्रिज\nयेरवडा ब्रिज ते मुंडवा ब्रिज\nस्टेटमेंट मुठा नदी - उजवी बाजू\nस्टेटमेंट मुठा नदी - डावी बाजू\nगणेश मंडळांसाठी ऑनलाईन मंडप परवाना\nटीडीआर निर्मिती आणि सद्यस्थिती\nस्थानिक संस्था कर नोंदणी\nइमारत परवानगी आणि सार्वजनिक बांधकाम\nकार्य व्यवस्थापन प्रणाली - नागरिक शोध\nऑनलाईन मिळकत कर भरा\nमालमत्ता कर ना हरकत\nअंतिम अग्निशामक ना हरकत\nआईटी नोडल ऑफिसर माहिती\nनवीन ११ गावांसाठी संपर्क यादी\nमुख्य पान » बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालय\nबिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालयाच्या कामकाजाची पद्धत\nबिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालयाच्या कामकाजाची पद्धत\nतुमच्या नजीकच्या क्षेत्रिय कार्यालयाशी संपर्क करा\nप्रभाग समिती अध्यक्षांची यादी\nप्रभाग समिती अध्यक्षांची यादी पाहण्यासाठी क्लिक करा\nप्रभाग सुविधा व्यवस्थापन प्रणाली\nपुणे महानगरपालिकेची प्रभाग सुविधा व्यवस्थापन प्रणाली\n-- परिणाम आढळला नाही --\nनगरसेवकाचे नाव: साठे वर्षा भीमा\n३७ - अप्पर सुपर इंदिरा नगर\nस.नं.18/5, कमलदर्शन सोसा,सुखसागरनगर, पुणे.48\nनगरसेवकाचे नाव: अनुसया अभिमान चव्हाण\n३६ - मार्केट यार्ड - लोअर इंदिरा नगर\n570, आंबेडकरनगर झोपडपट्टी, मार्केट यार्ड,पुणे.37\nनगरसेवकाचे नाव: कविता भारत वैरागे\n२८ - सॅलीसबरी पार्क - महर्षी नगर\n429/30,डायस प्लॉट, गुलटेकडी, पुणे.37\nनगरसेवकाचे नाव: धाडवे रूपाली दिनेश\n३७ - अप्पर सुपर इंदिरा नगर\nबी-9, रूम नं.21, अप्पर इंदिरानगर, व्ही.आय.टी.कॉलेज, पुणे.37\nनगरसेवकाचे नाव: राजेंद्र यशवंत शिळीमकर\n३६ - मार्केट यार्ड - लोअर इंदिरा नगर\nबी.7, रॉयल आर्केड, पुणे सातारा रोड शंकर महाराज मठाजवळ, पुणे.43\nनगरसेवकाचे नाव: श्रीनाथ यशवंत भिमाले\n२८ - सॅलीसबरी पार्क - महर्षी नगर\nसिटी स.नं.432-बी, गुरूवार पेठ, भिमाले सभागृह, पुणे.\nनगरसेवकाचे नाव: ओसवाल बाळा उर्फ प्रमोद प्रेमचंद\n३७ - अप्पर सुपर इंदिरा नगर\n203/204, बी-2, लेक टाऊन सोसा, कात्रज, पुणे.46\nनगरसेवकाचे नाव: मानसी मनोज देशपांडे\n३६ - मार्केट यार्ड - लोअर इंदिरा नगर\nप्लॉट नं.8, जनता गृह निर्मिती संस्था, बिबवेवाडी, पुणे.37\nनगरसेवकाचे नाव: राजश्री अविनाश शिळीमकर\n२८ - सॅलीसबरी पार्क - महर्षी नगर\n84/666,महर्षीनगर, संत नामदेव शाळेजवळ, पुणे.37\nनगरसेवकाचे नाव: सुनील ज्ञानदेव कांबळे\n३६ - मार्केट यार्ड - लोअर इंदिरा नगर\n54 एचपी/855, लोहियानगर, गंज पेठ, पुणे.\nनगरसेवकाचे नाव: प्रविण माणिकचंद चोरबेले\n२८ - सॅलीसबरी पार्क - महर्षी नगर\n692-बी, मयूर अपार्टमेंट,बिबवेवाडी रोड, पुणे.37\nबिबवेवाडी प्रभाग समिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nमाहिती लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल.\n--कोणतेही फोटोज् आढळले नाहीत --\n-- कोणतेही व्हिडिओ आढळले नाहीत --\nखाते प्रमुखाचे नाव: श्री. अविनाश सकपाळ\nपदनाम: महापालिका सहाय्यक आयुक्त\nमोबाइल क्रमांक: +91 9689931759\nनोडल ऑफिसरच नाव: श्री. स्वप्नील भोकरे\nमोबाइल क्रमांक: +91 7385709615\nनोडल ऑफिसरच नाव: श्री. अतुल कदम\nमोबाइल क्रमांक: +91 9689900778\nविभाग पत्ता: उत्सव इमारत ,पुणे-सातारा रोड, पुणे ४११०३७.\nमहाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९\nमाहिती अधिकार भाग 2005 (A)\nमाहिती अधिकार प्रथम अपील\nमाहितीचा अधिकार मासिक अहवाल\nखाते प्रमुखाचे नाव: श्री. अविनाश सकपाळ\nपदनाम: महापालिका सहाय्यक आयुक्त\nमोबाइल क्रमांक: +91 9689931759\nनोडल ऑफिसरच नाव: श्री. स्वप्नील भोकरे\nमोबाइल क्रमांक: +91 7385709615\nनोडल ऑफिसरच नाव: श्री. अतुल कदम\nमोबाइल क्रमांक: +91 9689900778\nविभाग पत्ता: उत्सव इमारत ,पुणे-सातारा रोड, पुणे ४११०३७.\nमहाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९\nमाहिती अधिकार भाग 2005 (A)\nमाहिती अधिकार प्रथम अपील\nमाहितीचा अधिकार मासिक अहवाल\nSelect ratingही सामग्री उपयुक्त आहे 1/5ही सामग्री उपयुक्त आहे 1/5ही सामग्री उपयुक्त आहे 2/5ही सामग्री उपयुक्त आहे 2/5ही सामग्री उपयुक्त आहे 3/5ही सामग्री उपयुक्त आहे 3/5ही सामग्री उपयुक्त आहे 4/5ही सामग्री उपयुक्त आहे 4/5ही सामग्री उपयुक्त आहे\nआपल्याला वेबसाइट आवडली *\nकृपया आम्हाला सांगा, आपल्याला वेबसाइटबद्दल काय आवडले *\nपीएमसी आणि त्याचे विभाग माहिती.\nनागरिक सेवांमध्ये सुलभ प्रवेश\nकृपया आम्हाला सांगा, आपल्याला वेबसाइटबद्दल काय आवडले नाही *\nइच्छित पीएमसी सेवा शोधण्यासाठी सक्षम नाही\nवेबसाइट दर्शनी भाग चांगला नाही\nPMC, त्याचे विभाग कार्यरत आणि माहितीची कमतरता\nआपणाला मनपाचे नवीन संकेतस्थळ आवडलं का\nटोल फ्री: १८०० १०३० २२२\nडिस्क्लेमर:या संकेतस्थळावरील सर्व माहिती पुणे महानगरपालिकेने उपलब्ध करुन दिली असून ही सर्व माहिती अधिकृत आहे.\nसंकेतस्थळाची रचना सुयोग्��� स्वरुपात पाहण्यासाठी इंटरनेट एक्सप्लोरर व्हर्जन १० किंवा त्यापेक्षा अद्ययावत व्हर्जन किंवा फायरफॉक्स किंवा क्रोम ब्राऊसरच्या ताज्या व्हर्जनचा वापर करावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AD%E0%A5%AC%E0%A5%A8", "date_download": "2019-11-21T23:54:29Z", "digest": "sha1:K2P4U3I73DRTILRGVVQN62MO6VZLSGER", "length": 3419, "nlines": 53, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १७६२ला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १७६२ला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख वर्ग:इ.स. १७६२ या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nवर्ग:इ.स.चे १७६० चे दशक ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स.च्या १७६० च्या दशकातील मृत्यू ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स.च्या १७६० च्या दशकातील जन्म ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.discovermh.com/asthavinayaka/", "date_download": "2019-11-21T23:38:47Z", "digest": "sha1:GQFWJ3NKK5HR7MMZAURB5AN5YG4XWHGA", "length": 13546, "nlines": 222, "source_domain": "www.discovermh.com", "title": "अष्टविनायक | Discover Maharashtra", "raw_content": "\nमराठी ऐतिहासिक PDF पुस्तके\nमराठी ऐतिहासिक PDF पुस्तके\nHome महाराष्ट्राचे वैभव अष्टविनायक अष्टविनायक\nअष्टविनायक म्हणजे महाराष्ट्रातील आठ मानाची व प्रतिष्ठेची गणपतीची देवळे आहेत. पश्चिम महाराष्ट्र व कोकणात असलेल्या ह्या देवळांना स्वतंत्र इतिहास आहे. या सर्व देवळांना पेशव्यांचा आश्रय असल्यामुळे त्यांना पेशवाईच्या काळात महत्त्व प्राप्त झाले. मुद्गल पुराणातही अष्टविनायकांचे वर्णन आढळते.\nश्री गणपतीची महाराष्ट्रातील प्रत्येक गावात एक-दोन मंदिरे हमखास पाहण्यास मिळतात. त्या मंदिरांतून गणेशाची हजारो रूपे भाविक अनुभवतात. असे असले तरी, महाराष्ट्रातील या विशिष्ट ‘आठ’ ठिकाणच्या गणेश मंदिरांना, मूर्तींना खास महत्त्व आहे. या आठ मंदिरांस मिळून ‘अष्टविनायक’ म्हटले जाते. गणपतीच्या अनेक नावांपैकी एक नाव म्हणजे विनायक; म्हणूनच या मंदिरांचा संच म्हणजे अष्टविनायक. अष्टविनायकांची मंदिरे (स्थळे) महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत. गणपती ही विद्येची देवता असून तो, सुखकर्ता, दु:खहर्ता आणि रक्षणकर्ता आहे अशी गणेश भक्तांची भावना आहे.\nश्री गणेशाच्या अनेक प्रतिमा (मूर्ती) तयार केल्या गेल्या परंतु दगडावर कोरीवकाम करून निर्माण केलेल्या प्राचीन मूर्तींचा शोध ज्या ठिकाणी लागला, तसेच जेथे ‘स्वयंभू’ प्राचीनतम मूर्ती सापडल्या अशा स्थळांना विशेष महत्त्व प्राप्त झाले. याच मंदिरांना अष्टविनायकांची मंदिरे समजले जाते. महाराष्ट्रातील असंख्य भाविक अष्टविनायकाची यात्रा करतात. अष्टविनायकाची सर्व मंदिरे ही अंतराच्या दृष्टीने परस्परांच्या जवळ आहेत. साधारणपणे दीड ते दोन दिवसांत ही अष्टविनायक यात्रा पूर्ण होऊ शकते. पुणे जिल्ह्यात पाच (मोरगाव, थेऊर, रांजणगाव, ओझर, लेण्याद्री), रायगड जिल्ह्यात दोन (महड, पाली) व अहमदनगर जिल्ह्यात एक (सिद्धटेक) या ठिकाणी ‘अष्टविनायक स्थाने’ आहेत. या गणपतींपैकी महड, सिद्धटेक व रांजणगावचा गणपती हे उजव्या सोंडेचे आहेत. बाकीचे डाव्या सोंडेचे.\nअष्टविनायकाची सर्व मंदिरे पुढीलप्रमाणे :-\nमहाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.\nशिवाजी महाराजांचे आरमार | भाग ५\nकिल्ले रायगडावर असणाऱ्या लोहस्तंभाचे काय रहस्य आहे \nग्रामदेवता | सिंदखेडराजाची ग्रामदेवता गोसावीनंदन गणपती\nSADASHIV JIJABA AMRALE on बा रायगड परिवार महाराष्ट्र\nCHANDRASHEKHAR MADHAV KIRTANE on मराठी ऐतिहासिक पुस्तके PDF स्वरुपात\nArun Shinde on संपूर्ण ज्ञानेश्वरी PDF स्वरूपात\nRahul nalawade on शिवाजी महाराजांचे आरमार | भाग १\nमहाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, मह���राष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे. वरील विषयाला अनुसरून आपल्याकडे काही लेख कोणत्याही भाषेत असतील तर आम्हाला नक्की पाठवा ते तुमच्या नावासह टाकण्यात येतील.\nलेख पाठवण्यासाठी येथे क्लिक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/kenia-eliud-kipchoge-created-history/", "date_download": "2019-11-22T00:02:41Z", "digest": "sha1:Y3A6SY3YHBDF6FFMKKHXKZWIMFJ326QV", "length": 14408, "nlines": 153, "source_domain": "www.saamana.com", "title": "केनियाच्या किपचोगने रचला इतिहास पण… | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nधारुर येथील शेतकरी मदत केंद्राला आनंदराव आडसूळ यांची भेट\nलष्करात भरती होण्याची सुवर्णसंधी, जाणून घ्या पद आणि पात्रता\nअमरावती – भीषण अपघातात संपूर्ण कुटुंबाचा जागीच मृत्यू\nपावसाने रडवल्यानंतर चोरांनी लुटले, 345 सोयाबीन पोत्यांसह ट्रकची चोरी\nपक्षविरोधी कारवाया करणाऱ्या माजी गृहमंत्री, आमदार, खासदारांना काँग्रेसची नोटीस\n2021 च्या निवडणुकीत तमीळनाडूचे लोक आपला ‘करिश्मा’ दाखवतील – रजनीकांत\nRoyal Enfield च्या ‘या’ दोन बाईकची हिंदुस्थानात होणार विक्री बंद\nहिंदुस्थानात 12 वर्षाखालील मुलांमध्ये डोळ्याच्या आजारात वाढ, सिग्निफायच्या अहवालातून उघड\nगेम खेळते म्हणून वडिलांनी मोबाईल काढून घेतला, अल्पवयीन मुलीची आत्महत्या\n‘यूएन’मध्ये इस्त्रायल व अमेरिकेविरुद्ध हिंदुस्थानचे मतदान, पॅलेस्टाईनला मदत\nडॉक्टरांनी आधी घेतला रुग्णाचा प्राण, उपचारानंतर केले परत जिवंत\nश्रीलंकेची सत्ता दोन भावांच्या हातात; छोटा भाऊ राष्ट्रपती, मोठा पंतप्रधान\nसेक्स स्कँडलच्या आरोपांमुळे राजपुत्राचा राजीनामा\nगुरूच्या चंद्रावर दिसतेय पाण्याची वाफ, ‘युरोपा’बाबत नासाचे महत्त्वाचे संशोधन\nवेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, रोहितची मागणी मान्य\nगुलाबी चेंडूची ‘निकाल’ लावण्याची परंपरा, वाचा डे-नाईट कसोटीच्या खास गोष्टी\n… म्हणून पहिल्या डे-नाईट कसोटीपूर्वी विराट कोहली चिंतेत\nअलिबागचा निनाद जाधव ठरला ‘रायगड श्री’ चा मानकरी\nसंपूर्ण संघ 7 धावांवर तर सर्व फलंदाज शून्यावर बाद, मुंबईच्या लढतीत…\nसामना अग्रलेख – रोजगार मेला आहे\nलेख – सत्य प्रस्थापित करणारा निकाल\nप्��ासंगिक – विद्वतरत्न भाऊजी दप्तरी\nसामना अग्रलेख – दिल्लीच्या रस्त्यावरील दमनचक्र\nरानू मंडलचा ‘तो’ फोटो खोटा, मेकअप आर्टिस्टने शेअर केला ओरिजनल फोटो\nअर्पिताचा आग्रह, ‘सलमान’च्या वाढदिवशीच करणार प्रसूती\nनव्वदच्या दशकातील बोल्ड अभिनेत्रीचे रुपडे पालटले, पाहा तिचे आताचे फोटो\n‘तो’ व्हिडीओ प्रसिद्ध झाला तर माझी पंचाईत होईल\nवजन कमी करण्याची शस्त्रक्रिया ठरू शकते जीवघेणी\nस्वादिष्ट मटन खिमा गुजिया.\nपुरुषांच्यात्वचेवर चमक आणण्यासाठी जाणून घ्या घरगुती उपाय…\nलेख – नकोसा ‘गोडवा’\nरोखठोक – ‘स्वामीं’ना हवे तेच घडेल\nक्वांटम संगणकाची अद्भुत दुनिया\nकेनियाच्या किपचोगने रचला इतिहास पण…\nऑलिम्पिक व जागतिक या मानाच्या स्पर्धांमध्ये पदके जिंकणाऱया केनियाच्या 34 वर्षीय इलिउड किपचोग याने शनिवारी इतिहास रचला. त्याने येथे पार पडलेली मॅरेथॉन शर्यत 1 तास 59 मिनिटे आणि 40 सेकंदांत पूर्ण केली. पूर्ण मॅरेथॉन दोन तासांच्या आत पूर्ण करणारा तो पहिलाच धावपटू ठरलाय. ऑस्ट्रियाच्या व्हिएन्नामधील प्रॅटर पार्क येथे या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते.\nया मॅरेथॉनमध्ये संस्मरणीय कामगिरी केल्यानंतर इलिऊड किपचोग भावुक झाला. तो म्हणाला, मी धावलो इतिहास रचण्यासाठी. मानवाला कोणत्याही मर्यादा नसतात हे दाखवून दिले. तसेच बर्लिनमधील विश्वविक्रम आणि व्हिएन्नामधील कामगिरी याबद्दल त्याला विचारले असता तो म्हणाला, दोन्ही मॅरेथॉन पूर्णपणे भिन्न आहेत. बर्लिनमध्ये विश्वविक्रम रचला अन् आता व्हिएन्नामध्ये इतिहास घडवण्यात यश मिळाले.\n41 पेसमेकर्समुळे रेकॉर्ड बुकात नोंद नाही\nकेनियाच्या धावपटूने सर्वस्व पणाला लावत विक्रमी वेळेत शर्यत पूर्ण केली. पण आंतरराष्ट्रीय असोसिएशन ऑफ ऍथलेटिक्स फेडरेशन (आयएएफएफ) यांच्याकडून या विक्रमाची नोंद बुकात करण्यात येणार नाही. कारण इलिउड किपचोग याला तब्बल 41 पेसमेकर्सनी धावताना मदत केली. हा नियम आयएएफएफच्या बुकात बसत नाही. मात्र यानंतरही दोन तासांच्या आत मॅरेथॉन पूर्ण करणारा तो पहिलाच खेळाडू ठरणार आहे हे विशेष.\nसामना अग्रलेख – रोजगार मेला आहे\nलेख – सत्य प्रस्थापित करणारा निकाल\nप्रासंगिक – विद्वतरत्न भाऊजी दप्तरी\nधारुर येथील शेतकरी मदत केंद्राला आनंदराव आडसूळ यांची भेट\nपक्षविरोधी कारवाया करणाऱ्या माजी गृहमंत्री, आमदार, खासदारांना काँग्रेसची नोटीस\n2021 च्या निवडणुकीत तमीळनाडूचे लोक आपला ‘करिश्मा’ दाखवतील – रजनीकांत\nलष्करात भरती होण्याची सुवर्णसंधी, जाणून घ्या पद आणि पात्रता\n‘यूएन’मध्ये इस्त्रायल व अमेरिकेविरुद्ध हिंदुस्थानचे मतदान, पॅलेस्टाईनला मदत\nRoyal Enfield च्या ‘या’ दोन बाईकची हिंदुस्थानात होणार विक्री बंद\nवेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, रोहितची मागणी मान्य\nहिंदुस्थानात 12 वर्षाखालील मुलांमध्ये डोळ्याच्या आजारात वाढ, सिग्निफायच्या अहवालातून उघड\nगेम खेळते म्हणून वडिलांनी मोबाईल काढून घेतला, अल्पवयीन मुलीची आत्महत्या\nअमरावती – भीषण अपघातात संपूर्ण कुटुंबाचा जागीच मृत्यू\nपावसाने रडवल्यानंतर चोरांनी लुटले, 345 सोयाबीन पोत्यांसह ट्रकची चोरी\nपरभणी – युवकाचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू, नातेवाईकांचा गोंधळ\nया बातम्या अवश्य वाचा\nसामना अग्रलेख – रोजगार मेला आहे\nलेख – सत्य प्रस्थापित करणारा निकाल\nप्रासंगिक – विद्वतरत्न भाऊजी दप्तरी\nधारुर येथील शेतकरी मदत केंद्राला आनंदराव आडसूळ यांची भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/citizen-reporter/mumbai-local-news/depot-or-parking-space/articleshow/71999652.cms", "date_download": "2019-11-22T00:27:46Z", "digest": "sha1:OA4UFUMNXVDOFBCUWBZTP2AKHOUVDHOG", "length": 9146, "nlines": 157, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "mumbai local news News: डेपो की पार्किंगजी जागा? - depot or parking space? | Maharashtra Times", "raw_content": "\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'WATCH LIVE TV\nडेपो की पार्किंगजी जागा\nडेपो की पार्किंगजी जागा\nनालासोपारा : पश्चिमेला एसटी डेपो अवैध पार्किंगचा अड्डा झाला आहे. रेल्वे स्थानकातून पश्चिमेला बाहेर पडताना पादचारी पूल नाही. त्यात या अवैध पार्किंगमधून वाट काढताना रेल्वे प्र‌‌वाशांना अडचणी येतात. - विजय सानप\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nभांडुप एल बी एस रोड, मेट्रो समोरील फुटपाथ वरील दृश\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\n'असा' झाला गायिका गीता माळी यांच्या कारला अपघ...\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nआजचं राशी भविष्य: दि. २१ नोव्हेंबर २०१९\nमुंबईच्या रस्त्यावर धावतेय भन्नाट रिक्षा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nSPG सुरक्षा हटवण्याच्या निर्णयावर प्रियंका गांधींची 'ही' प्र...\n'अशी' आहे जीप कॉम्पास ट्रेलहॉक\nमी दलितविरोधी वक्तव्य केले नाही: बाबा रामदेव\nभाजपच्या नेतृत्वात झारखंड नक्षलवादी मुक्त झाला: शहा\nमथुरेत माकड सफारी सुरू करा; हेमामालिनी यांची उपरोधिक मागणी\n९३ टक्के भारतीयांना H4 अंतर्गत अमेरिकेत व्हिसा\nसिटीझन रिपोर्टर पासून आणखी\nसरकार स्थापन करून जनतेचे प्रश्न लवकर सोडवावे\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nडेपो की पार्किंगजी जागा\nभंगार वाहनांमुळे कचरा साचून दुर्गंधी पसरत आहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.sutrasanchalan.com/2018/09/speech-essay-on-mahatma-gandhi-in.html", "date_download": "2019-11-21T23:59:11Z", "digest": "sha1:5IU2ZN23LEM6TAKZHWKCSU4KYZOQYBNN", "length": 47968, "nlines": 239, "source_domain": "www.sutrasanchalan.com", "title": "महात्मा गांधी मराठी भाषण निबंध सूत्रसंचालन (Speech, Essay on Mahatma Gandhi in Marathi) - सूत्रसंचालन आणि भाषण", "raw_content": "\nआशिष देशपांडे सर_ सूत्रसंचालन\nDownload our \"सूत्रसंचालन आणि भाषण\" App डाउनलोड करे .\nहमारा \"सूत्रसंचालन आणि भाषण\" यह\nHome / महात्मा गांधी मराठी भाषण / महात्मा गांधी मराठी भाषण निबंध सूत्रसंचालन (Speech, Essay on Mahatma Gandhi in Marathi)\nमहात्मा गांधी मराठी भाषण निबंध सूत्रसंचालन (Speech, Essay on Mahatma Gandhi in Marathi)\non September 24, 2018 in महात्मा गांधी मराठी भाषण\nमहात्मा गांधी- निबंध, भाषण\n⧭ वाचन प्रेरणा दिन शायरी / चारोळी/कविता , DR.A.P.J.ABDUL KALAM WHATSAPP MSG\n⧭ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे मोटीव्हेशनल विचार\n⧭ वाचन प्रेरणा दिवसासाठी घोषणा\n⧭ डॉ ऐ. पी. जे. अब्दुल कलाम मराठी भाषण,मराठी माहिती ,सूत्रसंचालन\n⧭ ए.पी.जे. अब्दुल कलाम - वाचन प्रेरणादिन हिन्दी भाषणे\n⧭ वाचन प्रेरणा दिन - ए.पी.जे. अब्दुल कलाम मराठी माहिती – DR. APJ ABDUL KALAM INFORMATION IN MARATHI\nमहात्मा गांधी एक महान स्वतंत्र सैनिक होते, त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य भारताच्या स्वातंत्र्य चळवळीसाठी खर्च केले. महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी. २ ऑक्टोबर १८६९ रोजी गुजरातच्या पोरबंदरमधील हिंदू कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यां��े वडील करमचंद गांधी हे पोरबंदर राज्यात दिवाण म्हणून काम करत असत. त्यांच्या आईचे नाव पुतळीबाई होते. त्यांना वाचनाची आवड होती, त्यांना गोष्टी वाचायला आवडत असे आणि त्या गोष्टी त्यांच्या मनावर खोलवर परिणाम ही करत असत. त्यांचे प्राथमिक शिक्षण राजकोट मध्ये पूर्ण झाले. वयाच्या चौदाव्या वर्षी महात्मा गांधींचे लग्न तेरा वर्षीय कस्तुरबा कपाडिया यांच्याशी झाले, नंतर त्यांना कस्तुरबा गांधी म्हणून ओळखू जाऊ लागले.\nमहात्मा गांधींच्या पत्नी कस्तुरबा गांधींनीही त्यांना विविध चळवळीमध्ये साथ दिली, गांधीजी जेलमध्ये असताना त्यांनी चळवळींचे अध्यक्षपद सुद्धा सांभाळले. त्यांनी महात्मा गांधीजींना शेवटपर्यंत साथ दिली, पुढे जाऊन पुण्याच्या आगाखान पॅलेसमध्ये त्यांचा मृत्यू झाला.\n१८८८ मध्ये महात्मा गांधी समलदास विद्यालयात दाखल झाले पण ते महाविद्यालय सोडून पोरबंदर ला परत आले. एका कौटुंबिक मित्राच्या सल्ल्यावरून ते कायद्याचा अभ्यास करण्यासाठी लंडनला गेले आणि १८९१ मध्ये ते भारतात परत आले. ते लंडनमध्ये असतानाच त्यांच्या आईचा मृत्यू झाला पण त्याची बातमी त्यांना कुणीही कळवली नाही जेणेकरून त्यांचे शिक्षण पूर्ण व्हावे. बॅरिस्टर बनून भारतात परत आल्यानंतर त्यांनी बॉम्बेमध्ये (मुंबई) वकिलीची सुरुवात केली. पण त्यामध्ये ते तेवढेसे यशस्वी झाले नाहीत म्हणून ते पोरबंदरला परतले. त्यावेळी त्यांना दक्षिण आफ्रिकेतून नोकरीची संधी मिळाली. त्यांनी दक्षिण आफ्रिकेत जाण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेमध्ये तेव्हा नाटाल ब्रिटिश सरकार होते. तिथे भारतीय वंशाच्या लोकांना वर्णभेदाचा त्रास होत असे. या सर्व अनुभवातून महात्मा गांधींनी याबद्दल विरुद्ध लढा देण्याचे ठरवले. इथूनच महात्मा गांधींचा खरा प्रवास सुरू झाला.\n➡️ महात्मा गांधी जयंती मराठी भाषण सूत्रसंचालन\n➡️ महात्मा गांधी जयंती हिंदी भाषण सूत्रसंचालन\n➡️ महात्मा गांधी पर कविता\nमहात्मा ही पदवी त्यांना दक्षिण आफ्रिकेतच मिळाली. गोपाळ कृष्णा गोखले यांच्या विनंतीला मान देऊन ते भारतात परत आले. १९१५ साली दक्षिण आफ्रिकेतून परतल्यानंतर त्यांनी स्थानिक शेतकरी आणि कामगार यांच्या उच्च कर आणि भेदभावाच्या विरोधात लढा देण्यास सुरुवात केली. पुढे १९२१ मध्ये ते राष्ट्रीय काँग्रेस मध्ये सहभागी झाले आणि तिथून त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत आपले योगदान देण्यास सुरुवात केली. १९३० मध्ये काँग्रेसने स्वतंत्र भारताची घोषणा केली, पण ती ब्रिटिश राजने मान्य केली नाही पण काही वाटाघाटी करण्यात आल्या, ज्यानुसार भारतीयांना प्रांतीय सरकार मध्ये भाग घेण्यास परवानगी मिळाली.\nयादरम्यान महात्मा गांधीजींनी अनेक चळवळी, सत्याग्रह, आंदोलने केली. १९१७ मध्ये बिहारच्या चंपारण सत्याग्रहात त्यांना यश मिळाले. १९१८ मध्ये गांधीजींनी उच्च महसूलाविरुद्ध खेडामध्ये असहकार सत्याग्रह पुकारला. वल्लभभाई पटेल यांनी शेतकऱ्याचे प्रतिनिधित्व केले आणि ब्रिटिशांसोबत वाटाघाटी करून राजस्व संकलन निलंबित केले व सर्व कैद्यांना सोडवले. १९१९ मध्ये गांधीजींनी असहकार आंदोलन पुकारले. या दरम्यान जमलेल्या लोकांनी सर्वानजीक मालमतेची नासाडी केली. याच दरम्यान जालियनवाला बाग हत्याकांड झाले. लोकांकडून होणारी हिंसा थांबवण्यासाठी गांधीजी अमरण उपोषणाला बसले. त्यानंतर त्यांनी आपले लक्ष स्वदेशी मोहिमेकडे वळवले. ज्या नुसार त्यांनी परदेशी वस्तूवर बहिष्कार घातला, स्वदेशी खादीची वस्त्र वापरण्याचे आवाहन केले. या सोबत त्यांनी जनतेस ब्रिटिश सरकारच्या नोकऱ्या, पदव्यांचा बहिष्कार करण्याचे आवाहन केले. पुढे जाऊन हे असहकार आंदोलन वाढले, ब्रिटीशानी गांधीजींना ६ वर्षांची सजा सुनावली. या दरम्यान काँग्रेस मध्ये फूट पडू लागली. १९२४ मध्ये, २ वर्षानंतर गांधीजींना अॅपेन्डिसाइटिसच्या शश्त्रक्रियेसाठी सोडण्यात आले. पुढे त्यांनी आपला लढा चालू ठेवला. इंग्रजांशी लढा देताना महात्मा गांधींनी अहिंसा, असहकार आणि सत्याग्रहाचा वापर केला. बऱ्याच वेळा त्यांना अटक करून तुरुंगात ठेवण्यात आले, परंतु ते निराश न होता ब्रिटिशांविरुद्ध लढा चालू ठेवला. पुढे जाऊन त्यांनी विदेशी वस्तू त्यागल्या, ते फक्त खादीचे धोतर आणि शाल परिधान करत असत.\n१९३० मध्ये त्यांनी दांडी यात्रे द्वारा त्यांनी मिठावरच्या कराविरुद्ध सत्याग्रह पुकारले. १२ मार्च ते ६ एप्रिल दरम्यान गांधीजी हजारो जनसमुदयासहअहमदाबाद ते दांडी अशी ३८८ किलोमीटरची पायी यात्रा केली. ब्रिटिशांनी या दरम्यान ६०,००० लोकांना जेल मध्ये टाकले. १९४२ मध्ये गांधीजींनी “भारत छोडो” अभियान सुरु केले. याच दरम्यान त्यांनी “करो या मरो” चा नारा दिला. ब्रिटी���ानी त्यांना पुण्यातील आगा खान पॅलेस मध्ये नजरकैदेत ठेवले. या दरम्यान त्यांच्या पत्नी कस्तुरबा गांधींचे निधन झाले, आणि गांधीजींनाही मलेरिया झाला होता. गांधीजींना ६ मे १९४४ ला सोडण्यात आले. तेव्हा काँग्रेसचे राजनैतिक वातावरण बदलले होते, मुहम्मद अली जिन्नाह स्वतंत्र मुस्लिम देशाची मागणी करू लागले. ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधींनी आपल्या सर्व शक्तींचा उपयोग केला. त्यांनी जनतेच्या एकोप्याची शक्ती जाणली होती म्हणून त्यांनी विविध जाती, धर्म, समाज, वर्ण, वय किंवा लिंग सर्व मतभेद विसरून भारतीयांना स्वातंत्र्यासाठी एकत्र आणले.\nअखेरीस १५ ऑगस्ट १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले. इंग्रज भारत सोडून निघून गेले पण भारत आणि पाकिस्तान असे विभाजन करून. पण त्यांनी मिळवून दिलेले स्वातंत्र्य पाहण्यासाठी ते खूप वर्ष जगू शकले नाहीत. ३० जानेवारी १९४८ ला नथुराम गोडसे नावाच्या युवकांनी त्यांची दिल्लीतील बिर्ला मंदिर येथे हत्या केली. महात्मा गांधी हे एक महान व्यक्तिमत्त्व होते त्यांनी आपले पूर्ण आयुष्य मातृभूमीसाठी अर्पण केले. त्यांनी दाखवून दिले की अहिंसा आणि सत्याग्रह या मार्गानेही देशाला स्वतंत्र मिळवून देता येते. त्यांची शिकवण आणि आयुष्य जगातील अनेक नेत्यांना प्रेरणादायी ठरले. महात्मा गांधी आपल्या शिकवणी आणि मार्गदर्शनाच्या रूपाने प्रत्येक भारतीयांच्या हृदयात आहेत. आपण त्यांचे बलिदान केव्हाच विसरू शकत नाही.\n➡️ महात्मा गांधी जयंती मराठी भाषण सूत्रसंचालन\n➡️ महात्मा गांधी जयंती हिंदी भाषण सूत्रसंचालन\n➡️ महात्मा गांधी पर कविता\nमहात्मा गांधी मराठी भाषण\nLabels: महात्मा गांधी मराठी भाषण\nहमारा \"शिक्षक डायरी मित्र\" हे\nकरे . महाराष्ट्र टिचर के लिए उपयोगी .\nविजय दशमी, दसरा, दशहारा व्हाट्सअप्प मॅसेज, मराठी, हिंदी कविता,भाषण सूत्रसंचालन,शुभेच्छा संदेश\nविजय दशमी, दसरा, दशहारा व्हाट्सअप्प मॅसेज, मराठी, हिंदी कविता,भाषण सूत्रसंचालन,शुभेच्छा संदेश आपट्याची पानं त्याला ह्रदयाचा आकार.. म...\n�� श्री आशिष देशपांडे सर के सूत्रसंचालन व भाषण\n�� श्री. आशिष देशपांडे सर _ सूत्रसंचालन व भाषणांची PDF संग्रह Ashish Deshpande_ Sutrasanchalan aani Bhashan\nथोर महा पुरष जानकारी / भाषण .\n🍁 12 मार्च यशवंतराव चव्हाण जयंती मराठी माहिती सूत्रसंचालन\n🌿 12 जान��वारी राजमाता जिजाऊ माँ यांची जयंती आणि सूत्रसंचालन\n🌿 स्वामी विवेकानंद भाषण ,निबंध ,सूत्रसंचालन .\n🌿 26 नोव्हेंबर 'संविधान दिन' माहिती.\n🍁 संत गाडगे बाबा महाराज याच्या जयंतीनिमित्त भाषण व सूत्रसंचालन -\n🍁 12 जानेवारी राजमाता जिजाऊ माँ यांची जयंती आणि सूत्रसंचालन\n🍁 स्वामी विवेकानंद भाषण ,निबंध ,सूत्रसंचालन .\n🍁 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती चे सूत्रसंचालन व भाषण\n🍁 15 फेब्रुवारी संत सेवालाल महाराज जयंती ,भाषण व सूत्रसंचालन\nमौलाना अबुल कलाम आझाद ‘शिक्षण दिवस’ माहिती\n1 ऑगस्ट तुकाराम भाऊराव साठे ( अण्णा भाऊ साठे ) मराठी माहिती,भाषण, सूत्रसंचालन\n9 ऑगस्ट 1942 ''ऑगस्ट क्रांती दिन''\n7 नोव्हेंबर \" विद्यार्ही दिवस माहिती\nपंडित जवाहरलाल नेहरू 14 नोव्हेंबर बाल दिवस .\n3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती .\n१५ जानेवारी मकरसंक्रांत भारतीय सण \n२३ जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस \n२६ जानेवारी सूत्रसंचालन व ,इंग्रजी ,मराठी व हिंदी भाषण .\n8 मार्च महिला दिना साठी मराठी ,इंग्रजी सूत्रसंचालन PDF - Ashish Deshpade Sir\n8 मार्च महिला दिन मराठी माहिती भाषण PDF -Ashish Deshpade Sir\nमहिला दिन कविता संग्रह - Ashish Deshpande Sir.\nश्री. आशिष देशपांडे सरांचे सूत्रसंचालन व भाषणांची PDF संग्रह\nइ 10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभासाठी सूत्रसंचालन भाषण व काही चारोळ्या व कविता\n\"सूत्रसंचालन आणि भाषण\" हे Android Application डाउनलोड करा .\n८५० सुविचार मराठी संग्रह\nमहात्मा फुले-एक संक्षिप्त परिचय\nदादाभाई नौरोजी मराठी माहिती ,सूत्रसंचालन, भाषण\nवर्षभरातील जयंती व राष्ट्रीय दिन ,भाषण व मराठी माहिती डाऊनलोड करा\n23 जुलै - लोकमान्य टिळक जयंती मराठी माहिती भाषण\n1 जुलै - वसंतराव नाईक जयंती मराठी माहिती ,भाषण .\n15 अगस्त स्वतंत्रता दिवस भाषण हिंदी में\nशेरोशायरी ,चोरोळी संग्रह सूत्रसंचालन करण्यासठी\nविविध कार्यक्रमांचे सूत्रसंचालन डाऊनलोड करा\nसांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चारोळी शायरी .\nडॉ बाबासाहेब आंबेडकर इंग्रजी सूत्रसंचालन\n1 जानेवारी 2019 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा \n23 जुलै 2018 आषाढी एकादशीचे माहिती\nसावित्रीबाई फुले यांची एक फार छान कविता\nअहिल्याबाई होळकर मराठी माहिती\nशिक्षक दिन भाषणे Sutrsanchalan.\nमहारानी अहिल्याबाई होलकर हिंदी माहिती\n1 जानेवारी 2019 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा \nसांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्र���ंचालन चारोळी शायरी .\n23 जुलै 2018 आषाढी एकादशी\n2 Sep कृष्ण जन्माष्टमी मराठी माहिती\nविविध कार्यक्रमांचे सूत्रसंचालन डाऊनलोड करा\nसूत्रसंचालन एकदंताय वक्रतुंडाय गौरी तनयाय धीमही ........... गजेशानाय भालचंद्राय श्री गणेशाय धीमही .........\n🌹🌹 *परिपाठ सूत्रसंचालन*🌹🌹 \"ढगातील पावसाची पडते, धरणीशी गाठ. अशा या सुंदर समयी, सादर करत आहोत आम्ही परिपाठ\"\n१२ जानेवारी स्वामी विवेकानंद भाषण ,निबंध ,सूत्रसंचालन .मराठी माहिती\nस्वामी विवेकानंद भाषण ,निबंध ,सूत्रसंचालन ,मराठी माहिती १२ जानेवारी १८६३ कोलकत्ता येथे एक तेजस्वी बालक जन्मला. त्याचा चेहरा अतिशय त...\n12 जानेवारी राजमाता जिजाऊ माँ यांची जयंती आणि सूत्रसंचालन\nराजमाता जिजाबाई भोसले ... एक आदर्श \"जिजाऊ जयंती विशेष - नक्की वाचा\" © हि माहाती Pdf मध्ये ड...\nसाहित्यसम्राट लोकशाहीर तुकाराम भाऊराव ऊर्फ अण्णाभाऊ साठे\nसाहित्यसम्राट लोकशाहीर तुकाराम भाऊराव ऊर्फ अण्णाभाऊ साठे जन्म १ ऑगष्ट १९२०. मृत्यू -१९६९ .\n9 ऑगस्ट 1942 ''ऑगस्ट क्रांती दिन''\nविवाह सोहळा, लग्नसमारंभा साठी चारोळी, सूत्रसंचालन नक्की आवडेल\nलग्न समारंभा साठी काही निवडक चारोळी ,विवाह सोहळ्याचे सूत्रसंचालन नमुना ,चारोळी खास आपल्या साठी सर्व फाईल्स श्री . आशिष देशपांडे सर...\n26 जानेवारी प्रजासत्ताक दिन विशेस सूत्रसंचालन\nप्रजासत्ताक दिन विशेष सूत्रसंचालन व भाषण . सौजन्य : आशिष देशपांडे सर\nसूत्र संचालनात रंग भरण्यासाठी चारोळी\nसूत्र संचालनात रंग भरण्यासाठी माझ्या संग्रहातील काही मोती\nमराठी , हिंदी ,शेले पागोटे , ग्यादरिंग शेलापागोटे , फिश पॉड Marathi Fish Ponds (Shele Pagote)\nहमारे पोस्ट मेल पर मिलने के लिये क्लिक करे\nहमारा Facebook पेज लाईक करे\nआशिष देशपांडे सरांचे सूत्रसंचालन (46)\nसांस्कृतिक कार्यक्रम साठी चारोळी (3)\n11 जुलै लोकसंख्या दिन सूत्रसंचालन (2)\n14 एप्रिल डॉ बाबासाहेब आंबेडकर सूत्रसंचालन. (2)\n21 जुन अंतरराष्ट्रीय योग दिवस सूत्रसंचालन (2)\n23 मार्च शहीद दिवस मराठी माहिती व सूत्रसंचालन . (2)\n28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन (2)\n31 मे -'अहिल्याबाई होळकर' \"सूत्रसंचालन\" (2)\n8 मार्च महिला दिन मराठी माहिती (2)\nमराठी भाषा दिन (2)\nविज्ञान दिवस सूत्रसंचालन भाषण (2)\nशाहू महाराज जयंती सूत्रसंचालन चारोळी. (2)\n1 एप्रिल फुल चा इतिहास (1)\n14 नोव्हेंबर बाल दिवस . (1)\n14 मे छत्रपति संभाजीराजांची जयंती \n15 ऑगस्ट भाषण (1)\n15 ऑगस���ट सूत्रसंचालन (1)\n15 जून शाळा प्रथम दिन सूत्रसंचालन (1)\n26 जानेवारी सूत्रसंचालन (1)\n7 नोव्हेंबर \" विद्यार्ही दिवस माहिती\n9 ऑगस्ट -आदिवासी दिवस माहिती (1)\nआज भारताचा संविधान दिन (1)\nआनंद मेळावा सूत्रसंचालन (1)\nइंग्रजी सूत्रसंचालन नमुना (1)\nऑगस्ट क्रांतिदिन सूत्रसंचालन (1)\nदादाभाई नौरोजी सूत्रसंचालन (1)\nनिरोप समारंभ चारोळी (1)\nपर्यावरण दिन चारोळी (1)\nफ्रेशर पार्टी चारोळी (1)\nमराठी भाषा दिवस माहिती (1)\nमौलाना आझाद- ‘शिक्षण दिवस’ (1)\nयशवंतराव चव्हाण जयंती (1)\nवर्षभरातील जयंती व राष्ट्रीय दिन (1)\nविवाह सोहळा सूत्रसंचालन (1)\nविवाह सोहळ्या साठी चारोळी सूत्रसंचालन (1)\nशिक्षक डायरी official App डाऊनलोड करा \nशिक्षक दिन सूत्रसंचालन (1)\nशिवजयंती सूत्रसंचालन साठी काही निवडक चारोळी (1)\nशिवाजी महाराज जयंती (1)\nसंगीत संध्या सूत्रसंचालन (1)\nसंत गाडगे बाबा महाराज भाषण व सूत्रसंचालन (1)\nस्वागत समारंभ चारोळी (1)\nस्वातंत्रवीर सावरकर भाषण व निबंध (1)\nआपल्यासाठी खास सूत्रसंचालन आणि भाषण संग्रह एकत्रीत करून देत आहोत \n14 नोव्हेंबर बाल दिवस . (1) 15 ऑगस्ट सूत्रसंचालन (1) 26 जानेवारी सूत्रसंचालन (1) 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन (2) 7 नोव्हेंबर \" विद्यार्ही दिवस माहिती (1) 8 March Mahila din Marathi Mahiti (2) 8 मार्च महिला दिन मराठी माहिती (2) Ashish Deshpade Sir Sutarsanchalan (2) Bhashan (1) Marathi Bhasha din (1) Marathi bhasha divas massage sms (1) Marathi Mahiti (1) Motivational शायरी (1) Sant Gadge baba maharaj jayanti Bhashan (1) Science Day Eassy Anchoring speech (1) Shiv Jayanti Bhashan (1) Shivaji Maharaj Jayanti Bhashan aani sutrsanchalan . (1) shubhechya sandesh (1) sutrsanchalan. (1) आज भारताचा संविधान दिन (1) आनंद मेळावा सूत्रसंचालन (1) आशिष देशपांडे सरांचे सूत्रसंचालन (46) इंग्रजी सूत्रसंचालन नमुना (1) ऑगस्ट क्रांतिदिन सूत्रसंचालन (1) कविता (2) गँदरिंग सूत्रसंचालन (4) चारोळी (23) निरोप समारंभ चारोळी (1) परिपाठ सूत्रसंचालन (2) पर्यावरण दिन चारोळी (1) फ्रेशर पार्टी चारोळी (1) भाषण (4) मराठी भाषा दिन (2) मराठी भाषा दिवस माहिती (1) मौलाना आझाद- ‘शिक्षण दिवस’ (1) विज्ञान दिवस सूत्रसंचालन भाषण (2) विवाह सोहळा सूत्रसंचालन (1) शिक्षक दिन सूत्रसंचालन (1) शिवजयंती सूत्रसंचालन साठी काही निवडक चारोळी (1) शिवाजी महाराज जयंती (1) संगीत संध्या सूत्रसंचालन (1) संत गाडगे बाबा महाराज भाषण व सूत्रसंचालन (1) सांस्कृतिक कार्यक्रम साठी चारोळी (3) सूत्रसंचालन नमुना (3) स्वागत समारंभ चारोळी (1)\n🌹🌹 *परिपाठ सूत्रसंचालन*🌹🌹 \"ढगातील पावसाची पडते, धरणीशी गाठ. अशा या सुंदर समयी, सादर करत आहोत आम्ही परिपाठ\"\nसाहित्यसम्राट लोकशाहीर तुकाराम भाऊराव ऊर्फ अण्णाभाऊ साठे\nसाहित्यसम्राट लोकशाहीर तुकाराम भाऊराव ऊर्फ अण्णाभाऊ साठे जन्म १ ऑगष्ट १९२०. मृत्यू -१९६९ .\n9 ऑगस्ट 1942 ''ऑगस्ट क्रांती दिन''\nसूत्रसंचालन एकदंताय वक्रतुंडाय गौरी तनयाय धीमही ........... गजेशानाय भालचंद्राय श्री गणेशाय धीमही .........\nपरिपाठ सूत्रसंचालन \"संस्कार शाळा आहे ज्ञानाची लाट इथेच मिळते यशाच्या शिखराची वाट, अशा या सुंदर शाळेत नेहमी सादर होतो परिप...\n15 ऑगस्ट साठी सुत्रसंचालनासाठी चारोळी\n15 ऑगस्ट साठी सुत्रसंचालनासाठी चारोळी ☄☄ *दिपप्रज्वलन* ☄☄ अतिथींच्या आगमनाने गहिवरले हे सेवासदन अतिथींना विनंती, करूनी दिपप्रज्वलन प्रस...\nविवाह सोहळा, लग्नसमारंभा साठी चारोळी, सूत्रसंचालन नक्की आवडेल\nलग्न समारंभा साठी काही निवडक चारोळी ,विवाह सोहळ्याचे सूत्रसंचालन नमुना ,चारोळी खास आपल्या साठी सर्व फाईल्स श्री . आशिष देशपांडे सर...\n12 जानेवारी राजमाता जिजाऊ माँ यांची जयंती आणि सूत्रसंचालन\nराजमाता जिजाबाई भोसले ... एक आदर्श \"जिजाऊ जयंती विशेष - नक्की वाचा\" © हि माहाती Pdf मध्ये ड...\n१२ जानेवारी स्वामी विवेकानंद भाषण ,निबंध ,सूत्रसंचालन .मराठी माहिती\nस्वामी विवेकानंद भाषण ,निबंध ,सूत्रसंचालन ,मराठी माहिती १२ जानेवारी १८६३ कोलकत्ता येथे एक तेजस्वी बालक जन्मला. त्याचा चेहरा अतिशय त...\nआमच्या पोस्ट ई मेल द्वारे मिळवा \n1 एप्रिल फुल 1 एप्रिल फुल चा इतिहास १ डिसेंबर जागतिक एड्स दिन माहिती 11 जुलै लोकसंख्या दिन सूत्रसंचालन 12 जानेवारी स्वामी विवेकानंद जयंती मराठी माहिती 14 एप्रिल डॉ बाबासाहेब आंबेडकर सूत्रसंचालन. 14 नोव्हेंबर पंडित जवाहरलाल नेहरू जयंती मराठी माहिती 14 नोव्हेंबर बाल दिवस . 14 मे छत्रपति संभाजीराजांची जयंती 15 ऑगस्ट भाषण 15 ऑगस्ट सूत्रसंचालन 15 जून शाळा प्रथम दिन सूत्रसंचालन 19 नोव्हेंबर इंदिरा गांधी जयंती मराठी माहिती 21 जुन अंतरराष्ट्रीय योग दिवस सूत्रसंचालन 23 जुलै -आषाढी एकादशीचे 23 मार्च शहीद दिवस मराठी माहिती व सूत्रसंचालन . 26 जानेवारी सूत्रसंचालन 27 जुलै गुरुपौर्णिमा मराठी माहिती सूत्रसंचालन 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन 31 मे -'अहिल्याबाई होळकर' \"सूत्रसंचालन\" 7 नोव्हेंबर \" विद्यार्ही दिवस माहिती 15 ऑगस्ट भाषण 15 ऑगस्ट सूत्रसंचालन 15 जून शाळा प्रथम दिन सूत्रसंचालन 19 नोव्हेंबर ��ंदिरा गांधी जयंती मराठी माहिती 21 जुन अंतरराष्ट्रीय योग दिवस सूत्रसंचालन 23 जुलै -आषाढी एकादशीचे 23 मार्च शहीद दिवस मराठी माहिती व सूत्रसंचालन . 26 जानेवारी सूत्रसंचालन 27 जुलै गुरुपौर्णिमा मराठी माहिती सूत्रसंचालन 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन 31 मे -'अहिल्याबाई होळकर' \"सूत्रसंचालन\" 7 नोव्हेंबर \" विद्यार्ही दिवस माहिती 8 March Mahila din Marathi Mahiti 8 मार्च महिला दिन मराठी माहिती 9 ऑगस्ट -आदिवासी दिवस माहिती 9 ऑगस्ट क्रांती दिन 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन APJ Abdul kalam marathi mahiti Ashish Deshpade Sir Sutarsanchalan Bhashan Dr. A.P.J. Abdul Kalam Speech Happy New Year Whatsapp massage. MAHATMA GANDHI SPEECH Marathi Bhasha din Marathi bhasha divas massage sms Marathi Mahiti Motivational शायरी nirop samarambh sutrsanchalan charoli bhashan. Sant Gadge baba maharaj jayanti Bhashan Science Day Eassy Anchoring speech Shiv Jayanti Bhashan Shivaji Maharaj Jayanti Bhashan aani sutrsanchalan . shubhechya sandesh SMS Speech on Lal Bahadur Shastri' sutrsanchalan. whatsapp संदेश Yashwantrao Chavan marathi mahit अण्णाभाऊ साठे भाषण आज भारताचा संविधान दिन आनंद मेळावा सूत्रसंचालन आशिष देशपांडे सरांचे सूत्रसंचालन इंग्रजी सूत्रसंचालन नमुना ईद ए मिलादुन्नबी मराठी हिंदी माहिती ए.पी.जे. अब्दुल कलाम मराठी माहिती एप्रिल फुल इतिहास . ऑगस्ट क्रांतिदिन सूत्रसंचालन कविता गणित तज्ञ श्रीनावासन रामानुजन माहिती गँदरिंग सूत्रसंचालन गांधी जयंती कविता ग्यादरिंग शेलापागोटे घोषणा चारोळी जागतिक अपंग दिन माहिती डॉ एपीजे अब्दुल कलाम हिदी डॉ ऐ. पी. जे. अब्दुल कलाम मराठी भाषण डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे मोटीव्हेशनल विचार तुळशी विवाह इतिहास मंगलाष्टके 8 March Mahila din Marathi Mahiti 8 मार्च महिला दिन मराठी माहिती 9 ऑगस्ट -आदिवासी दिवस माहिती 9 ऑगस्ट क्रांती दिन 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन APJ Abdul kalam marathi mahiti Ashish Deshpade Sir Sutarsanchalan Bhashan Dr. A.P.J. Abdul Kalam Speech Happy New Year Whatsapp massage. MAHATMA GANDHI SPEECH Marathi Bhasha din Marathi bhasha divas massage sms Marathi Mahiti Motivational शायरी nirop samarambh sutrsanchalan charoli bhashan. Sant Gadge baba maharaj jayanti Bhashan Science Day Eassy Anchoring speech Shiv Jayanti Bhashan Shivaji Maharaj Jayanti Bhashan aani sutrsanchalan . shubhechya sandesh SMS Speech on Lal Bahadur Shastri' sutrsanchalan. whatsapp संदेश Yashwantrao Chavan marathi mahit अण्णाभाऊ साठे भाषण आज भारताचा संविधान दिन आनंद मेळावा सूत्रसंचालन आशिष देशपांडे सरांचे सूत्रसंचालन इंग्रजी सूत्रसंचालन नमुना ईद ए मिलादुन्नबी मराठी हिंदी माहिती ए.पी.जे. अब्दुल कलाम मराठी माहिती एप्रिल फुल इतिहास . ऑगस्ट क्रांतिदिन सूत्रसंचालन कविता गणित तज्ञ श्रीनावासन रामानुजन माहिती गँदरिंग सूत्रसंचालन गांधी जयंती कविता ग्यादरिंग शेलापागोटे घोषणा चारोळी जागतिक अपंग दिन माहिती डॉ एपीजे अब्दुल कलाम हिदी डॉ ऐ. पी. जे. अब्दुल कलाम मराठी भाषण डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे मोटीव्हेशनल विचार तुळशी विवाह इतिहास मंगलाष्टके दत्त जयंती माहिती . दादाभाई नौरोजी सूत्रसंचालन दिवाळी सणांची मराठी माहिती निरोप समारंभ चारोळी परिपाठ सूत्रसंचालन पर्यावरण दिन चारोळी प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी चारोळी प्रेमाच्या चारोळ्या . फिश पॉड फ्रेशर पार्टी चारोळी भाषण भाषणं भाषण मराठी माहिती मकर संक्रात मराठी माहिती मराठी भाषा दिन मराठी भाषा दिवस माहिती महात्मा गांधी के नारे महात्मा गांधी पर हिंदी भाषण महात्मा गांधी मराठी भाषण महात्मा ज्योतिबा फुले मराठी माहिती महापरिनिर्वाण दिन मराठी माहिती मौलाना आझाद- ‘शिक्षण दिवस’ यशवंतराव चव्हाण जयंती रांगोळी लाल बहादूर शास्त्री हिंदी जानकारी लोकमान्य टिळक मराठी माहिती लोकसंख्या दिन घोषवाक्ये दत्त जयंती माहिती . दादाभाई नौरोजी सूत्रसंचालन दिवाळी सणांची मराठी माहिती निरोप समारंभ चारोळी परिपाठ सूत्रसंचालन पर्यावरण दिन चारोळी प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी चारोळी प्रेमाच्या चारोळ्या . फिश पॉड फ्रेशर पार्टी चारोळी भाषण भाषणं भाषण मराठी माहिती मकर संक्रात मराठी माहिती मराठी भाषा दिन मराठी भाषा दिवस माहिती महात्मा गांधी के नारे महात्मा गांधी पर हिंदी भाषण महात्मा गांधी मराठी भाषण महात्मा ज्योतिबा फुले मराठी माहिती महापरिनिर्वाण दिन मराठी माहिती मौलाना आझाद- ‘शिक्षण दिवस’ यशवंतराव चव्हाण जयंती रांगोळी लाल बहादूर शास्त्री हिंदी जानकारी लोकमान्य टिळक मराठी माहिती लोकसंख्या दिन घोषवाक्ये लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल मराठी माहिती वटपौर्णिमा कविता वर्षभरातील जयंती व राष्ट्रीय दिन वाचन प्रेरणा दिन वाचन प्रेरणा दिन शायरी / चारोळी/कविता वाचन प्रेरणा दिवसासाठी घोषणा विज्ञान दिवस सूत्रसंचालन भाषण विवाह सोहळा विवाह सोहळा सूत्रसंचालन विवाह सोहळ्या साठी चारोळी सूत्रसंचालन व्हाट्सअप्प मॅसेज शाहू महाराज जयंती सूत्रसंचालन चारोळी. शिक्षक डायरी official App डाऊनलोड करा लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल मराठी माहिती वटपौर्णिमा कविता वर्षभरातील जयंती व राष्ट्रीय दिन वाचन प्रेरणा दिन वाचन प्रेरणा दिन शायरी / चारोळी/कविता वाचन प्रेरणा दिवसासाठी घोषणा विज्ञान दिवस सूत्रसंचालन भाषण विवाह सोहळा विवाह सोहळा सूत्रसंचालन विवाह सोहळ्या साठी चारोळी सूत्रसंचालन व्हाट्सअप्प मॅसेज शाहू महाराज जयंती सूत्रसंचालन चारोळी. शिक्षक डायरी official App डाऊनलोड करा शिक्षक दिन सूत्रसंचालन शिवजयंती सूत्रसंचालन साठी काही निवडक चारोळी शिवाजी महाराज जयंती शुभेच्छा पत्र शेले पागोटे श्रावण महिना निबंध श्री. लाल बहादूर शास्त्री मराठी माहिती संगीत संध्या सूत्रसंचालन संत गाडगे बाबा महाराज भाषण व सूत्रसंचालन संत गाडगेबाबा माहिती . संदेश हिंदी sms सावित्रीबाई फुले मराठी हिंदी इंग्रजी भाषण सूत्रसंचालन निबंध . सावित्रीबाई फुले सूत्रसंचालन सांस्कृतिक कार्यक्रम साठी चारोळी सूत्रसंचालन सूत्रसंचालन नमुना स्वागत समारंभ चारोळी स्वातंत्रवीर सावरकर भाषण व निबंध हिंदी होळी मराठी निबंध होळी शायरी होळी सण मराठी माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://advrajjadhav.blogspot.com/2014/12/", "date_download": "2019-11-22T00:02:03Z", "digest": "sha1:T5KVNIFB47OQT47GLJTDRMVVNUHBFI54", "length": 82541, "nlines": 211, "source_domain": "advrajjadhav.blogspot.com", "title": "ADV. RAJ JADHAV: December 2014", "raw_content": "\nमी अॅड.राज जाधव, बाबासाहेबांची लेखणी आणि शिवरायांची तलवार हाती घेऊन लढणारा एक तरुण, देव-धर्मासारख्या भाकड गोष्टीं ऐवजी \"फुले-शाहू-आंबेडकर\" यांच्या विचारांवर विश्वास ठेवणारा. आजवर ज्या माणसांनी बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी आपले आयुष्य खर्ची घातले त्या महापुरुषांना जातीच्या आणि रंगांच्या चौकटीतून बाहेर काढण्यासाठी हा छोटासा प्रयत्न. माझे विचार तुम्हालाही पटलेच पाहिजेत आणि तुम्हीही ते स्वीकारावे असा माझा आग्रह नाही. परंतु तुम्ही विचार करावा ही विनंती....\nगुरु शिष्यानी वादळ निर्माण केले....\nगुरु शिष्यानी वादळ निर्माण केले.....\n११ अप्रील ला क्रांतीबा ज्योतिराव फुले आणि १४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. या गुरु शिष्यानी या महाराष्टातच नव्हे तर संपुर्ण भारतात एक प्रकारचा झंझावात, वादळ निर्माण केले होते. संपुर्ण समाजमन त्यांनी ढवळून काढले होते.\nफुले-शाहु-आंबेडकर चळवळीचा १८४८ ते १९५६ पर्यंतचा १०८ वर्षाचा हा संघर्ष होता. ज्योतीबा फुले यांनी या समाज क्रांतीच्या इमारतीचा भक्कम असा पाया रोवला व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यावर कळस चढविला.\nया देशात त्यांनी न भुतो न भविष्यती असा क्रांतीकारी इतिहास घडविला. त्यांच्याच संघर्षामुळे आम्हाला आज गोड फळे चाखायला मीळत आहे.\nहजारो सालोसे नरगीस अपने बेनुरीपे रोती है\nबडे मुश्किल से होती है चमन मे दिदारे पैदा॥\nयाचा अर्थ, हजारो वर्षापासून नरगीस आपल्या विद्रुप चेहर्‍याकडे पाहून रडत होती. परंतु जेव्हा बागेत फुलं उगवयला लागले तेव्हा ती हसली.\nत्याच प्रमाणे हजारो वर्षापासून शुद्र अतिशुद्र, स्त्रिया, बहुजन समाज आपल्या विद्रुपतेकडे म्हणजे दयनीय परिस्थितीकडे पाहून रडत होते. परंतु जेव्हा याच खाणीत क्रांतीबा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, राजश्री शाहु महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सारखे हिरे पैदा होऊन ते समाजाचे दु:ख दुर करण्याचा प्रयत्‍न करायला लागले. तेव्हा कुठे या समाजाला हायसे वाटले. आशेचा किरण दिसला.\nकालची मुके आज बोलू लागले. कालपर्यंत आम्ही मूके होतो आज मात्र बोलू लागलो. ही किमया या दोन्ही गुरु शिष्यानी घडवून आणली आहे. एक काळ असा होता की प्रस्थापीत व्यवस्थेने येथील शुद्राती-शुद्र बहुजन समाजाला शिक्षणापासून दूर ठेवले होते. क्रांतीबा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या हातात लेखणी दिली. त्यामुळे आज हा वर्ग मोठमोठ्या हुद्यावर जाऊन पोहचला आहे.\nवामन दादा कर्डक आपल्या गाण्यात म्हणतात की, ‘शेणाचे हात लावले पेणाले‘ ज्यांचे हात नेहमी गाई-ढोराच्या शेणाने माखलेले असायचे, आता त्यांच्या हातात लेखणी आली आहे. ही लेखणी क्रांतीबा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, राजश्री शाहु महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीच आपल्या हातात दिली ही गोष्ट आपण कधिही विसरता कामा नये..\nनिसर्गातील साध्या पाण्याला तहान भागवण्यासाठी हात लावता येत नव्हता. ज्योतिराव फुलेंनी आपल्या आवारातील हौद त्यावेळी अस्पृष्यांसाठी खुला केला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २० मार्च १९२७ साली महाड येथील चवदार तळ्याच्या पाण्याला स्पर्श करण्यासाठी सत्याग्रह करावा लागला होता. जेथे कुत्रे, मांजरे, गाई-ढोरे पाणी पित होते परंतु माणसांना मात्र पाण्याला शिवण्यास मनाई होती. त्यांची सावली सुध्दा उ़च्चवर्णीय आपल्या अंगावर पडू देत नव्हते. निरनिराळ्या प्रकारे त्यांनी गुलामीत जखडून ठेवले होते.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की ज्यांना इतिहास माहीत नाही ते इतिहास घडवू शकत नाही. एक इतिहास व्यक्तीला बदलवू शकतो तर व्यक्ती सुध्दा इतिहासाला बदल�� शकतो असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे. या दोन्ही गुरु-शिष्याने अस्पृष्यतेचा, विषमतेचा हजारो वर्षापासून चालत आलेला अमानवी इतिहासाचा प्रवाह रोखून धरला. परिवर्तन करण्याची एवढी प्रचंड ताकद त्यांच्या चळवळीमध्ये होती ही बाब नाकारता येणार नाही.\nजोसेफ मॅझनी नावांच्या एका विचारवंताने म्हटले होते की, माणूस जरी मर्त्य असला तरी त्याचे विचार मात्र जिवंत राहतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हा मुद्दा खोडून काढतांना सांगितले की, असे समजणे घोडचुक होईल. कारण एखाद्या रोपट्याला जिवंत ठेवण्यासाठी खत व पाणी देण्याची आवश्यकता असते. नाहीतर ते मरुन जाईल. त्याचप्रंमाणे विचाराला जिवंत ठेवण्यासाठी त्याचा प्रचार आणि प्रसार होणे तितकेच महत्वाचे आहे. नाहीतर ते विचार सुध्दा मरुन जाईल. क्रांतीबा ज्योतिराव फुलेंचे विचार सुध्दा असेच काळाच्या आड लपलेले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना गुरु मानले व त्यांचे मानव कल्याणाची चळवळ शुध्द स्वरुपात पुढे नेली.\nकर्मवीर भाऊराव पाटील ज्यांनी बहुजन मुलांच्या शिक्षणासाठी अनेक शाळा, कॉलेज, वसतीगृह काढले, ते म्हणतात-\n‘एक वर्षाची बिदागी हवी असल्यास धान्य पेरा..\nशंभर वर्षाची बिदागी हवी असल्यास माणसे पेरा..\nव पांच हजार वर्षाची बिदागी हवी असल्यास विचार पेरा…’\nम्हणून महापुरुषांचे विचार एका पिढीतून दुसर्‍या पिढीपर्यंत समर्थपणे पोहचविण्यासाठी विचार पेरणे आवश्यक आहे. नाहीतर ते विचार खंडीत होवून जातील.\nज्योतिबा फुले हे भारतीय इतिहासातील पहिले भारतीय आहेत की ज्यांनी ब्राम्हणवादी समाज व्यवस्थेच्या विरोधात कठोर विद्रोह केला. त्यांनी आयुष्याच्या अखेरपर्यंत जो अविरत संघर्ष केला तो ब्राम्हणी समाज व्यवस्थेच्या विरोधात होता. ते ब्राम्हणांचा विरोध करीत नव्हते. तर ब्राम्हणी समाज व्यवस्थेचा विरोध करीत होते.\nतसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर ब्राम्हणांचा विरोध करीत नव्हते. तर ब्राम्हणवादाचा विरोध करीत होते. त्यांनी १२ व १३ फ़ेब्रुवारी १९३८ ला जळगांव येथे झालेल्या कामगार परिषदेत सांगितले होते की, ‘ब्राम्हणवाद म्हणजे समता, स्वातंत्य, बंधुत्व व न्याय नाकारणारी प्रवृती होय. ही प्रवृती जशी ब्राम्हणांमध्ये असेल तशीच ती ब्राम्हणेतरांमध्ये पण असू शकते.’ म्हणून बाबासाहेबांच्या चळवळीत ब्राम्हणांनी सुध्दा सक्रिय य���गदान दिले होते, ही गोष्ट नाकारता येऊ शकत नाही.\nज्योतिबा फुले यांच्या आगमनाच्या पुर्वीचा जो काळ होता तो पेशवाईचा काळ होता. हा पेशवाईचा काळ म्हणजे शुद्र-अतिशुद्र, बहुजन समाजासाठी अत्यंत अंधारमय काळरात्र होती व ब्राम्हणांसाठी मात्र अत्यंत भरभराटीचा काळ होता.\nब्राम्हण भोजणे व दक्षीणा हा त्यांच्यासाठी पर्वणीचा उद्योग असायचा. सरकारी तिजोरीतला अमाप पैसा या ब्राम्हण भोजणांवर खर्च करायचे. खादाड वृती इतकी विकोपाला गेली होती की, जो ब्राम्हण एकाच वेळेस चार शेराचा भात, दुध, तुप, साखर खात असेल त्याला पालकीचा मान मिळत असे. तसेच सरकारी तिजोरी खाली होईपर्यंत ब्राम्हणांना लाखो रुपयाची दक्षिणा वाटत असत. श्रावण मासात रुपये, सोणे-नाणे वाटण्यासाठी एक सण असायचा. लाखो ब्राम्हण दक्षिणेसाठी पुण्यात जमायचे. नानासाहेब पेशवे यांनी १७५३ साली ८०००० ब्राम्हणांना १६ लाख रुपये वाटली अशी नोंद आहे.\nशिवाजी महाराजांची सत्ता गेल्यानंतर मनुस्मृतीच्या कायद्याचा अंमल याच काळात अत्यंत कठोरपणे करण्यात येत होता. हिंदु धर्मात ज्या सतीप्रथा, विधवा विवाहबंदी, बालविवाह, जरड विवाह, विधवांचे केशवपण, जातीभेद, अस्पृष्यत: यासारखे जे अनिष्ट चालिरिती आधिच चालु होत्या त्याला पेशवाईत आणखीनच बळ मिळाले होते.\nशुद्र-अतिशुद्र असा हा भलामोठा समाज विषारी जातीयतेच्या दु:खाने, शोषणाने, भुकेने, निरक्षरतेने त्राही त्राही झाला होता. लुळापांगळा झाला होता. त्याकाळी शैक्षणीक, सामाजिक, नैतिक अवस्था इतकी किळसवानी थराला जाऊन पोहचली होती की पेशवाई म्हणजे मानवतेवर फार मोठा कलंक ठरावा.\nशुद्र-अतिशुद्रांना शिक्षण घेण्यापासून बंदी होती. चांगली मोडी अक्षर लिहिणार्‍या सोनार, प्रभु वगैरे जातींच्या लोकांचे हात तोडून टाकण्यात आले होते. शिक्षण घेऊ पाहणार्‍या कित्येक लोकांना फासावर लटकवीले गेले होते.\nअनेक प्रकारच्या जुलमी कर वसुलीसाठी शेतकर्‍यांना ओणवे करुन उघड्या पाठीवर फटके मारीत, नाजुक भागावर चटके देत असत. त्यांच्या स्त्रियांवर गूंडाकडून बलात्‍कार घडवून आणीत.\nस्त्रियांच्या दु:खाला तर पारावर राहिला नव्हता.\n‘शुद्र पशु नारी ये है सब ताडण के अधिकारी’\nया स्वामी तुलशीदासाच्या म्हणण्यानुसार नारी ती मग ब्राम्हणाची कां असेना त्या शुद्रच होत्या. त्यामुळे ब्राम्हणाची आई, बहिण, मुलगी या��चा सुध्दा ब्राम्हण पुरुष मनुस्मृतीच्या कायद्यानुसार छळ करायचे.\nआपल्या मुलींचे लग्न वयाच्या नवव्या वर्षीच उरकून घ्यावे असे त्यांनी फर्मान काढले होते. त्यामुळे बालविवाह, अकाली वैधव्य, सतिची चाल, केशवपण अशा सारख्या अनिष्ट चालिरितीने स्त्रिया नाडल्या जाऊन त्यांना जनावरासारखी वागविले जात होते.\nएकापेक्षा अनेक बायका करण्याची पध्दत त्यावेळी श्रिमंत, जमीनदार, राजघराणे यांच्यात रुढ झाली होती. नाना फडणीसाला नऊ बायका, दुसर्‍या बाजीरावाला अकरा बायका, महादजी शिंदेला सात बायका. याशिवाय अनेक रखेल राहायचा. त्याची मोजदाद नाही. त्यांचे कडे एक जनानखाणा असायचा.\nएखाद्या ६०-७० वर्षाच्या वयस्कर पुरुषाच्या गळ्यात ८-९ वर्षाची कोवळी मुलगी बांधून द्यायचे… अशा नवर्‍याचे निधन झाले की त्यांना आयुष्यभर विधवेचे जीवन जगावे लागे. पुरुषांच्या वाईट नजरांना त्यांना बळी पडावे लागे. अशातच त्यांना मातृत्व आले की आत्महत्या करायच्या किवा जन्माला आलेल्या बालकांच्या हत्या करायच्या.\nसतीमध्ये केवळ लग्नाच्या बायकांना जाळत असत असे नव्हे; तर त्यांच्या रखेल, नौकरानी, दासी यांना सुध्दा जाळत. जाळण्यापुर्वी त्यांच्या अंगावर दागदागिने घालायला लावायचे, तिच्या मृत नवर्‍याच्या चित्तेवर बसवून तिला जिवंतपणी जाळत. तिने जर चित्तेवरुन उडी घेण्याचा प्रयत्‍न केला तर तीला बांबूच्या काठीने ढकलून द्यायचे. तिचा आर्त आवाज आसमंतात घुमू नये म्हणून मोठमॊठे नगारे वाजवित. जळाल्यावर त्यांच्या राखेला हात लावण्याचा अधिकार फक्त ब्राम्हणांना कारण त्यात सोने-नाणे असायचे. ‘मृताच्या टाळूवरचे लोणी खाणारे’ म्हणतात ते हेच असावेत कारण त्यात सोने-नाणे असायचे. ‘मृताच्या टाळूवरचे लोणी खाणारे’ म्हणतात ते हेच असावेत किती ही क्रुर प्रथा किती ही क्रुर प्रथा\nतीला दुसरे लग्न करायला बंदी होती. त्यांच्या डोक्याचे केस काढुन त्यांना विद्रुप करायचे.\nअहो अण्णा मी तुमची लाडकी\nमला कां करतां बोडकी॥’\nअशा त्या टाहो फोडत असल्याचे सावित्रीमाईने आपल्या काव्यात म्हटले आहे.\nपायात वहान घालण्याची त्यांना बंदी होती. एखाद्या कोपर्‍यात तीला बसून राहावे लागे. अशा प्रकारचे अनेक निर्बंध तिच्यावर असायचे.\nपेशवाईत स्त्रियांचा बाजार भरायचा. दास-दासी विकत घेण्याची व विकण्याची उघड प्रथा होती. स्त्रियांचे ���ील व चरीत्र नेहमीच धोक्यात असायचे.\nन्यायाला व सत्याला कुठेही स्थान नव्हते. घाशीरामने आपली कोवळी मुलगी बाजीरावला भोगायला देउन कोतवालकी मिळवली होती हे सत्य आपण घाशीराम कोतवाल या नाटकात पाहिले असेल. प्रजेचा अतोनात छळ होत होता. भ्रष्टाचार बोकाळला होता. न्याय सुध्दा विकत मिळत होता.\nकनिष्ट जातींना कठोर शिक्षा व वरिष्ट जातींना सौम्य शिक्षा व्हायच्या. धर्माविरुध्द बोलणे म्हणजे धर्मद्रोह व राजाविरुध्द बोलणे म्हणजे राजद्रोह. उकळत्या तेलातून नाणे किंवा अंगठी काढणे, तप्त लाल झालेली कुर्‍हाड हातात धरणे, आरोपीची जिभ कापणे, शरिराचे एक एक अवयव तोडणे, फटके मारणे, जखम झाली की त्यावर मिठ लावणे, तोफेच्या तोंडेत देणे, हत्तीच्या पायाने तुडविणे, डोके उडऊन गांवात फिरवीणे अशा प्रकारच्या कठोर शिक्षा शुद्र-अतिशुद्रांना भोगावे लागत असे.\nब्राम्हणांना सचैल स्नान करणे, तूप पिणे, दुधातील खिर खाणे असे हास्यास्पद शिक्षा करीत असे. ब्राम्हणांना दक्षिणा दिले की पापमुक्त होत असे.\nसामाजिक अत्याचारात ब्राम्हण वर्गाने कहरच केला होता. काही सोनाराने कपाळावर आडवे गंध लावला म्हणून लोखंडी शिक्के तापऊन त्यांच्या कापाळावर उमटविल्या. सुताराने एकटांगी धोतर नेसले म्हणून त्याच्या ढुंगणाचा कुल्ला कापुन टाकला. शुद्रांमध्ये मोडणार्‍या व आता ओ.बी.सी मध्ये गणल्या जाणार्‍या सोनार, सुतारासारख्या जातींचा सुध्दा त्याकाळी छळ होत होता.\nया काळात अस्पृश्यांच्या अत्याचाराला पारावर नव्हता. याच काळात रस्त्यावर उमटलेले पायाचे चिन्ह पुसून जावे म्हणून ढुंगणाला फडा बांधणे व थुंकण्यासाठी गळ्यात गाडगे अडकवीणे अस्पृश्यांना बंधनकारक केले होते. कित्येकांच्या तोंडात तेल व शेंदूर ओतून त्यांना इमारतीच्या पायात, गढी, किल्ले व बुरुजात ठार मारण्याची प्रथा होती.\nअशा या अंधार युगाचा अंत १८१८ ला झाला. त्यानंतर ब्रिटीशांची राजवट आली.\nफुले दांपत्याचे आगमन झाल्याचा काळ पेशवाई नंतरचा जरी असला तरी सामाजिक परिस्थीती पेशवाईकालीन परिस्थितीपेक्षा फारशी सुधारली होती असे म्हणता येत नाही.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गौतम बुध्द आणि संत कबीर यांचे सोबत ज्योतिबा फुले यांना सुध्दा गुरु मानले होते. ते एकदा म्हणाले होते की, ‘जर ज्योतिबा फुले या धरतीवर जन्माला आले नसते तर आंबेडकर सुध्दा निर्म��ण झाला नसता. म्हणून ज्योतिबा फुले यांच्या सामाजिक चळवळीला भारताच्या सामाजिक क्रांतीच्या इतिहासात विशेष स्थान आहे.\nएका ब्राम्हण व्यक्तीच्या सांगण्यावरुन ज्योतीबांच्या वडिलांनी ज्योतीबांचे शिक्षण बंद केले होते. परंतु गफ्फार मुन्सी व लेजिट अशा मुस्लिम व ख्रिचन व्यक्तिने ज्योतीबांच्या वडिलांना समजावीले म्हणून ज्योतीबांना पुढील शिक्षण घेता आले.\nयाच काळात त्यांचेवर ख्रिचन मिशणमधील शिक्षणाचा, थॉमस पेन यांच्या ‘मानवाचे हक्क’ या ग्रंथाचा, जॉर्ज वाशिग्टन व शिवाजीराजे यांच्या चरीत्राचा प्रभाव पडला.\nब्राम्हण मित्राच्या लग्नाच्या वरातीतून ज्योतीबांना हाकलून दिले होते. वडिल म्हणाले की, ‘बरे झाले तुला फक्त हाकलले. पेशवाई असती तर तुला हत्तीच्या पायाने तुडविले असते.’ ज्योतीबां वडिलांना म्हणाले की, ‘बाबा तुम्ही हे सर्व सहन केले असेल परंतु मी मात्र सहन करणार नाही.’ हा प्रसंग त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारा ठरला. त्यानंतर त्यांनी धर्मशास्त्र, वेद, पुराण याचा अभ्यास केला व जातीभेदाच्या नांवाने देण्यात येणार्‍या कारणांचा शोध घेतला.\nसामाजीक क्रांतीच्या चळवळीचे नेतृत्व करु पाहणार्‍या सेनापतीला दुरदृष्टी व धाडस या दोन मौलीक गुणाची गरज असते. हे दोन्हिही गुण ज्योतिबा फुले यांच्याकडे निश्चितच होते.\nज्योतिबा फुले व सावित्रीमाई फुले यांनी याविरोधात चळवळ चालविली. मातृत्व आलेल्या स्त्रियांना आत्महत्या न करण्याबाबत प्रवृत करीत. त्यांचे बाळंतपण व मुलांचे संगोपण त्यानी स्थापन केलेल्या बालहत्या प्रतिबंधक गृह व बाल संगोपण गृहात करीत असत.\nकाशीबाई नांवाची एका ब्राम्हण स्त्रिला आत्महत्या न करु देता, तीचे बाळंतपण केले व तिच्या बाळाला-यशवंताला दत्तक घेतले. हेच फुले दांपत्याचे एकमेव मुल होते. कारण त्यांना स्वत:चे मुल नव्हते. या यशवंताला त्यानी वैद्यकीय शिक्षण दिले व त्याचे आंतरजातीय मुलीशी लग्न लाऊन दिले.\nज्योतिबा फुले यांनी विधवा मुलींचे नाव्ह्यांनी डोक्याचे केस कापू नयेत म्हणून त्याचे शिष्य नारायन मेघाजी लोखंडे यांच्या मार्फत त्यांचा संप घडवून आणला होता. आजकाल पगारवाढीसाठी संप केला जातो. पण अशा सामाजिक प्रश्‍नासाठी संपाचे शस्त्र ज्योतिबा फुलेंनी उगारले हे जगातील त्यावेळचे पहिले उदाहरण असेल.\nज्योतीबा फुले शुद्र-अतिशुद्राच्या गुलामगिरीचे, दुखाचे कारण अविद्या आहे असे म्हणत. म्हणून त्यांनी ‘शेतकर्‍याचा आसुड’ या ग्रंथात म्ह्टले आहे की-\nविद्ये विना मती गेली मती विना निती गेली॥\nनिती विना गती गेली गती विना वित्त गेले\nवित्त विना शुद्र खचले एवढे अनर्थ एका अविद्येने केले॥\nहा महात्मा फुले यांचा संदेश म्हणजे क्रांतीकारक तर आहेच पण एक नविन तत्वज्ञान मांडणारा आहे. पुष्यमित्र शृंगाच्या प्रतिक्रांतीपासून जवळपास २००० वर्षापासून एखाद्या मुक्या जनावराप्रमाणे राहणार्‍या शुद्र अतिशुद्र समुहाचा अडकलेला हुंकार मुक्त झाला या संदेशामुळेच\nम्हणून त्यांनी शिक्षणावर जास्त भर दिला. १ जानेवारी १८४८ ला मुलींसाठी भिडे वाड्यात पहिली ऎतिहासिक शाळा काढली. त्यानंतर त्यांनी अस्पृश्यांच्या मुलांसाठी शाळा काढल्या. पुढे १८५२ पर्यंत अशा शाळांची संख्या १८ पर्यंत नेली.\nइंग्रज लोकांची अशी धारणा होती की जर वरिष्ट जातींना उच्च शिक्षण दिले तर झिरपत खालच्या जातीपर्यंत येईल. फुलेंनी या त्यांच्या योजनेला विरोध केला. त्याऎवजी प्राथमिक शिक्षण सर्वांसाठी मोफत आणि सक्तीचे करावे असे त्यांनी हंटर आयोगाला दिलेल्या निवेदनात मागणी केली.\nयाची अंमलबजावणी मात्र राजश्री शाहु महाराजांनी त्याच्या राज्यात केली होती. जे पालक मुलांना शाळेत टाकणार नाहीत त्यांना ते दंड करीत.\nयाचीच तरतुद डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या संविधानात केली. परंतु खेदाची गोष्ट अशी की, ६० वर्षानंतर त्याचा कायदा होऊन १ अप्रिल २०१० पासून त्याची अंमलबजावणी झाली आहे. त्याची जर आधिच कायदा होऊन अंमलबजावणी झाली असती तर शिक्षणाच्या बाबतीत भारतामध्ये एक वेगळेच चित्र निर्माण झाले असते.\nमुलींना शिकविण्यास शिक्षक मिळत नव्हते. म्हणून त्यांनी सावित्रीलाच शिक्षिका बनविले. सावित्री ही भारतातील पहिली शिक्षिका ठरली. त्यानंतर त्या मुख्याध्यापिका झाल्यात. तेव्हा भारतामध्ये मुख्याध्यापिका झालेल्या त्या पहिल्या स्त्री होत्या.\nत्या घरुन शाळेत जायच्या तेव्हा रस्त्यातील ब्राम्हण लोकं तिला शेण, माती,दगडं मारुन अर्वाच्च शिव्या देत असत. मुलींनी शिकणे पाप आहे. धर्माच्या विरोधात आहे. जेवणाच्या ताटात अळ्या पडतात. आज कोणाच्या स्त्रिया शिक्षणामध्ये व इतर अन्य क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत. असे असून सुध्दा या स्त्रिया सावित्रीमाईंविषयी कृतज्ञता व्यक्त करतात काय की त्या फक्त काल्पनीक सरस्वतीला जीला कोणताही इतिहास नाही. अशा सरस्वतीलाच देवता माणतात की त्या फक्त काल्पनीक सरस्वतीला जीला कोणताही इतिहास नाही. अशा सरस्वतीलाच देवता माणतात याचे आश्चर्य वाटते. ज्योतीबांना व सावित्रीमाईंना वडिलाने ब्राम्हणाच्या तक्रारीवरुन घराबाहेर काढले. तरीही ते डगमगले नव्हते.\nस्त्रि-पुरुष समानतेवर ताराबाई शिंदे यांनी लिहलेल्या पुस्तकाचा त्यांनी गौरव केला. त्यांनी स्वत:च्या जीवनात त्यांच्या विचाराचे अनुकरण केले. ज्योतीबांना अपत्य नव्हते. तेव्हा सगेसोयरे व प्रत्यक्ष पत्‍नी सावित्री हिने सुध्दा दुसरे लग्न करण्याची विनंती केली. तेव्हा ते सावित्रीना म्हणाले की, वैद्यकिय दृष्ट्या तुझ्यात जर ऊणीव असेल तर दुसरे लग्न करुन सवत आणण्यास काही हरकत नाही. पण माझ्यात जर ऊणीव असेल तर तुला दुसरे लग्न करुन या घरात सवता आणावे लागेल, याला तुझी तयारी आहे कां असा तिला प्रश्‍न केला. अशा प्रकारे समता कृतीत आणणारे ते युगपुरुष होते.\nशिवाजी महाराजांचा जन्म उत्सव साजरा करण्यासाठी ज्योतीबा फुले रायगडावर गेले. तेथे झाडाझुडपात व काट्यात लपलेला शिवाजीची समाधी शोधून काढली. व तो परिसर साफ केला. त्यावर फुले वाहिली. ग्रामभटाने हे पाहिले व त्यांनी ते फुले पायांनी उधळले. त्यांनी शेतकर्‍यांचा रक्षणकर्ता असे शिवाजीराजे यांचे चित्र रंगवून पोवाडा रचला.\nजमीनदार व सावकारच्या कचाट्यातून मुक्त होण्यासाठी त्यांनी शेतकर्‍यांची चळवळ चालविली. याच वेळेस त्यांनी शेतकर्‍यांचा आसुड हा ग्रंथ लिहीला.\nनारायण मेघाजी लोखंडे यांच्या नेतृत्वात मुंबईमध्ये गिरणी कामगाराची चळवळ सुरु केली होती. १८७७ साली पडलेल्या दुष्काळात त्यांनी लहान मुलांसाठी अन्नछत्र उघडले होते. १८७७ साली चळवळीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी ‘दीनबंधु’ नावाचे मुखपत्र सुरु केले. त्या मुखपत्राचे संपादक सुरुवातीला कृष्णराव भालेकर व नंतरच्या काळात नारायण मेघाजी लोखंडे होते.\nज्योतीबा फुले यांनी प्रंचड लेखन केले. त्यांनी शेतकर्‍यांचे आसुड, गुलामगिरी, ब्राम्हणाचे कसब, तृतीय रत्‍न, शिवाजींचा पोवाडा, सार्वजनिक सत्य धर्म, अखंड इत्यादी अनेक प्रकारचे ग्रंथ, नाटक व काव्यलेखन केले. आयुष्याच्या अखेरीस ते आजाराने ग्रस्त असल्यामुळे त���यांचा उजवा हात काम करीत नव्हते. म्हणून त्यांनी डाव्या हाताने सार्वजनिक सत्य धर्म हा ग्रंथ लिहिला.\nपत्रकारिता, ग्रंथलेखन, साहित्यलेखन, काव्यलेखन, तत्वज्ञान, कामगार चळवळ, शेतकरी आंदोलन, स्त्री मुक्ती, अंधश्रध्दा निर्मुलन, जाती निर्मुलन, अनिष्ट प्रथा निर्मुलन आरोग्य, शिक्षण ईत्यादी अनेक स्तरावर महात्मा फुलेंची चळवळ प्रहार करत पुढे जात होती.\nसतीप्रथेच्या बाबतीत ज्योतिबा फुले व सावित्रीमाई फुले यांनी जागृती निर्माण केली. बायको मेल्यावर तीचा नवरा सता कां जात नाही असा ते प्रश्‍न विचारीत.\nब्राम्हणांनी दोन मारेकर्‍यांना ज्योतिबा फुलेंना मारण्यासाठी सुपारी देऊन पाठविले होते. परंतू ज्योतिबा फुलेंच्या विनयशील वागणूकीमुळे ते दोघेही त्यांना शरण गेले. त्यातला एक धोंडीराम कुंभार याला काशीला पाठविले. तेथे त्यांनी ग्रंथाचा व शास्त्राचा अभ्यास करुन पंडीत झाला. दुसरा रोडे रामोशी ज्योतिबाचा अंगरक्षक झाला. राजेशाहीमध्ये सत्तेच्या सर्व किल्ल्या ब्राम्हणाकडेच होत्या. नांवाला क्षत्रिय राजे असले तरी त्यांची सत्ता ब्राम्हणाच्या सल्ल्याने चालत असायचे. राम आणि कृष्णा सारख्या देवांची सत्ता सुध्दा ब्राम्हणाच्या सल्लामसलतीने चालत होता.\nज्योतीबा फुलेंच्या काळात जरी सत्ता ब्रिटिशांची असली तरी त्यांच्या प्रशासनात ब्राम्हणच होते. समाजातील उच्च स्थानामुळे सत्तेला आपल्या कलाप्रमाणे राबविण्यात ते यशस्वी झालेत. ऎनकेन प्रकारे सत्तेवर ब्राम्हणाचे वर्चस्व राहिल्यामुळे सर्वसामान्य लोकं आणि शेतकरी नाडल्या जात होते. त्यांच्या अशिक्षितपणाचा, अडाणीपणाचा फायदा घेऊन कोर्ट कचेरीच्या कामात त्यांना कसे नागविल्या जात होते ते ज्योतीबांनी ‘ब्राम्हणाचे कसब’ आणि ‘शेतकर्‍यांचा आसूड’ या ग्रंथात लिहिले आहे.\nब्राम्हणांनी मनुस्मृती व वेद निर्मान करुन ते देवनिर्मित आहेत असे लोकांना सांगितले. त्यामाध्यमातून चातुर्वण्य व्यवस्था व जातीची उच्च-निच अशी उतरंड तयार केली. त्यामुळे बहुजन समाज एकत्र येऊ शकला नाही. पाप, पुण्य, नशीब, दैव अशा भोळसर कल्पना त्याच्यात बिंबवील्यात. त्यामुळे ब्राम्हणांकडून होणारे अन्याय अत्याचाराला ते निमुटपणे सहन करीत असत.\nहिंदुधर्माच्या ग्रंथावर ते टिका करीत असे. रामायणाला लोकांची मने रिझविण्यासाठी त्यावेळच्या गप्पाड्या नाटक्यांनी कल्पून रचिलेला नितीहीन इतिहास होय. गोपीकांचे वस्त्र पळविणारा, गोपपत्‍नी राधेसोबत रममान होणार्‍या कृष्णाला महाभारतातील नितिभ्रष्ट पात्र समजत असत.\n त्यागिले निच कर्मा॥ असे त्यांनी एका काव्यात म्हटले आहे. त्यांनी फक्त ब्राम्हणी समाज व्यवस्था किंवा हिंदु समाज व्यवस्था किंवा जाती व्यवस्था या विरोधात विद्रोह केला असे नसुन त्यांनी ज्या धर्म शास्त्रांचा आधार घेऊन ही व्यवस्था निर्माण केली त्या धर्म शास्त्रांच्या सत्यतेच्या विरुध्द सुध्दा आव्हान दिले.\nज्योतीबा फुले यांनी ‘सार्वजनिक सत्यधर्म’ या ग्रंथात रामायण व ‘भागवत’ यातील गोष्टी खर्‍या व विश्वसनिय नाहीत असे लिहिले आहेत. ‘रामायणात परशुरामाचे धनुष्य सिता जर सहज उचलून खेळत असेल व तोच धनुष्य उचलतांना जर रावण पडत असेल तर रावणापेक्षा सिता ही शक्तीशाली असली पाहिजे. मग रावण सितेला कसा काय पळवून नेऊ शकतो असा प्रश्‍न उपस्थित केला आहे. तसेच ब्राम्हण असलेल्या भृगु ॠषीने विष्णु-आदिनारायणाला लाथ मारतो तेव्हा भृगु ॠषीच्या पायाला लागले असेल म्हणून विष्णु त्याचे पाय चोळतो. याचा अर्थ ब्राम्हणाने प्रत्य्क्ष देवाला जरी लाथ मारली तरी तो सहन करतो. मग आपण तर शुद्रच आहोत, मग आपल्याला ब्राम्हणाने लाथ मारल्यानंतर हु की चु करु नये, असा त्याचा भावार्थ आहे असे फुलेंनी ग्रंथात लिहिले आहे. ‘ब्राम्हण हे ईराणी आर्यभट असून परकीय आहेत. त्यानी आपली सत्ता टिकविण्यासाठी वेदापासून पुराणापर्यंत निर्मिती केली. आक्रमण करुन आलेल्या आर्यानी शक्ती, विश्वासघात व धार्मिक प्रचार या माध्यमातून स्थानिक जनतेवर त्यांनी विजय मिळविला. विष्णुचे नउ अवतार म्हणजे आर्यांनी प्राप्त केलेल्या विजयाच्या निरनिराळ्या अवस्था होत्या’ असे ज्योतीबा फुलेंनी ग्रंथात लिहिले आहे. इंग्रज आहेत तोपर्यंत शुद्राने जल्दी करुन भटाच्या दास्यत्यातून मुक्‍त व्हावे असे गुलामगिरी या ग्रंथामध्ये लिहिले आहे. मनुस्मृतीचे कोणीतरी एखादा शुद्र दहन करील असे भाकीत ज्योतीबा फुले यांनी व्यक्त केले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गुरुची आज्ञा मानून २५ डिसेंबर १९२७ रोजी मनुस्मृतीचे महाड येथे दहन केले. शुद्र-अतिशुद्रास रसातळाला नेणारा त्यांचे जीवन, भावविश्व बेचिराख करणारा असा हिंदुधर्म असल्यामुळे त्यांनी ’सार्वजनि�� सत्य धर्माची’ स्थापना केली. २४ सप्टेंबर १८७३ रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. या स्थापनेमागे त्यांचे ३ उद्देश होते-\n१. शुद्र व अतीशुद्र यांची ब्राम्हण पुरोहिताकडून होणारी पिळवणूक बंद करणे.\n२. त्यांना त्यांच्या मानवी हक्काची व अधिकारांची शिकवणूक देणे. आणि\n३. ब्राम्हणी शास्त्रांच्या आणि धार्मिक गुलामगिरीतून त्यांना मुक्त करणे.\nहाच उद्देश समोर ठेउन ज्योतीबा फुलें यांनी आपल्या कार्याची दिशा आखली होती.सत्यशोधक समाजाची स्थापना करुन सनातन्याचे वाभाडे काढण्यास सुरुवात केली. तसेच सत्यशोधक समाजाचे संघटन करण्याचे कार्य हाती घेतले. या संघटनेचा पुणे, मुंबई व खेडोपाडी प्रचार व प्रसार करण्य़ात आला.. ब्राम्हणाच्या हातून लग्न व इतर कोणतेही विधी करण्याचे काम या संघटनेने थांबवून आपल्याच कार्यकर्त्याद्वारे ते सत्यशोधक पध्दतीने विधी करीत असत. संघटनेने अनेक सत्यशोधक विवाह अत्यंत कमी खर्चात व साधेपाणाने घडवून आणले. ८ मार्च १८६४ रोजी त्यांनी शेणवी जातीच्या विधुर-विधवांचा पुनर्विवाह घडवून आणलाख्रिचन, मुस्लिम, मांग व ब्राम्हण यांनी भावासारखे राहावेत असे फुले म्हणत असत. ख्रिस्त महमंद मांग ब्राम्हणासीधरावे पोटाशी बंधुपरी॥ यावरुन ते मानवतेवर किती प्रेम करायचेत ते दिसते. एकाच घरात एक भाऊ मुस्लिम एक ख्रिस्ती एक बौध्द असावा अशी त्यांची सर्व धर्म समभावाची व व्यक्ती स्वातंत्र्याची कल्पना होती.\n‘थोडे दिन तरी मद्य वर्ज करा\n१८८० मध्ये त्यांनी दारु विक्रीला विरोध केला होता. प्रत्येक सरकारी खात्यात ब्राम्हणेत्तर लोकं असल्याशिवाय जनतेला खरे सुख मिळणार नाही. म्हणून ते प्रत्येक खात्यात सर्व जातीच्या लोकांचा भरणा असला पाहिजे असे ते प्रतिपादन करीत. विशेषत: शिक्षण खात्यात सर्व जातीच्या शिक्षकांची नेमणुक करावी असे ते सरकारकडे मागणी करीत असे. म्हणजेच प्रत्येक जातीला त्यांच्या लोकसंखेच्या प्रमाणात त्यांची भागिदारी असावी असा त्यांनी विचार मांडला होता. हाच विचार घेवून राजश्री शाहू महाराज यांनी त्याच्या संस्थानात ब्राम्हणेतरांना ५० टक्के आरक्षण दिले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मागासवर्गियांना आरक्षण मिळण्यासाठी कठोर संघर्ष केला व भारतीय घटनेमध्ये तशी तरतुद केली.२ मार्च १८८८ रोजी पुणे येथे ड्यूक ऑफ कॅनॉटच्या सत्कार प्रसंगी ��्योतीबाने शेतकर्‍याच्या पोषाखात जाऊन म्हणाले की, ‘येथे जमलेले हिरेमोती व मौल्यवान कपडे घातलेले लोक हे हिंदुस्थानचे खरे प्रतिनिधी नाहीत. खरा हिंदुस्थान खेड्यात आहे. तो उपाशी, गरीब, बेघर व उघडा-नागडा आहे. त्याला शिक्षण देणे आवश्यक आहे. ही जाणीव आपण आपली माता महाराणी व्हिक्टोरिया यांना करुन द्यावी.’ ज्योतीबांनी इंग्रज नोकरशाहीलाही धारेवर धरले होते. इंग्रज अधिकारी ऎषारामी बनला आहे. हाताखालील ब्राम्हण अधिकार्‍यावर विश्वास ठेऊन इंग्रज अधिकारी शेतकर्‍यांची पिळवणूक करीत असतो. इंग्रजी राजवटीत ब्राम्हण अधिकारी अधिकच जुलमी व भ्रष्टाचारी बनली आहे.\nग्रामीण शेतकरी–कष्टकरी जनतेचे आता दुहेरी शोषण होत आहे. एकीकडे इंग्रज व दुसरीकडे ब्राम्हण यांच्याकडून त्यांची भयंकर नागवणूक होत आहे.\nम्हणून ज्योतीबा फुले म्हणतात,\nमुंबईच्या सभेत त्यांना महात्मा ही पदवी देण्यात आली.\nसुखीया सब संसार है खाये और सोये॥दु:खीया दास कबीरहै खाये और सोये॥दु:खीया दास कबीरहै\nसर्व लोकं खाण्यात व झोपण्यात सुख मानतात. कबीर मात्र यामुळे दु:खी होऊन जगत आहे व रडत आहे.\nसंत कबीर पुढे म्हणतात-\nबडा हुआ तो क्या हुआ जैसे पेड खजुर॥ पंछी को तो छाया नही जैसे पेड खजुर॥ पंछी को तो छाया नही फल लागे अती दुर॥\nयाचा अर्थ- ‘खजुराच्या झाडाप्रमाणे मोठा झालास म्हणून काय झाले. पाखरांना तर तुझी सावली मिळत नाही आणि तुझी फळे दुर असल्यामुळे ते पण कोणाला खाता येत नाही.’\nम्हणून महात्मा ज्योतीबा फुले यांच्या त्यागमय जीवनाचा बोध घेऊन सामाजीक कार्यामध्ये तन, मन धनाने सहयोग दिला पाहिजे. फुले-शाहु-आंबेडकरांच्या चळवळीचा सैनिक बणण्याऎवजी प्रतिक्रांतीवाद्याचा सैनिक बनून मानवतेचा बळी तर घेत नाही ना यावर आपण लक्ष ठेवायला शिकले पाहिजे हा बोध ज्योतीबा फुलेंच्या जीवन आणि कार्यामधून घेता येईल.\nएक शेर असा आहे-\nमिला दे खाक मे हस्ती, गर कुछ मर्तबा चाहे\nकि दाना खाक मे मिल गुले, गुलझार होता है॥\nजेव्हा धान्याचा एक दाना जमिनीत पुरतो. तेव्हा त्याचे झाड बनते. त्याला कणिस लागते. त्या कणसाला हजारो दाने लागतात. परंतु हे हजारो दाने निर्माण करण्यासाठी त्या एका दान्याला जमिनीमध्ये नष्ट व्हावे लागते. असं हे ज्योतीबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांचे जीवन होते.\nसदर लेख लेखकांनी (आर. के. जुमळे) दिनांक ११.०४.२���१० रोजी भुसावळ थर्मल पॉवर स्टेशन, विद्युत वसाहत दिपनगर येथे सार्वजनिक महात्मा ज्योतीबा फुले-डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमात प्रमुख वक्ता म्हणून दिलेल्या भाषणावर आधारीत आहे.\nअखेर आघाडी सरकारने निवडणुका डोळ्या समोर ठेऊन घाईघाईने देऊ केलेले 16 टक्के मराठा आरक्षणाचे गाजर मोडुन निघालेच, मुंबई उच्च न्यायालयाने आज दिनांक 14 नोव्हेंबर 2014 रोजी मराठा आरक्षणाला स्थगिती दिली, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ति मोहित शहा आणी न्यायमूर्ति सोनक यांच्या खंडपीठाने निकाल दिला आणी तत्कालीन आघाडी सरकारची आरक्षण टिकविण्याबाबतची ग्वाही या निकालाने फोल ठरली आणी सरकारचे पितळ उघडे पडले.\nसदर निकाला विरोधात सध्याचे आरक्षण विरोधी सरकारच सर्वोच्च न्यायालयात जाण्याची भाषा करु लागले आहे, परंतु उच्च न्यायालयाने निकालपञात मांडलेल्या बाबीनुसार सरकारला सर्वोच्च न्यायालयात देखील मराठा आरक्षण टिकवता येणार नाही. कारण तत्कालीन सरकार आणी राणे समीतीने कितीही अभ्यासपुर्ण अहवाल सादर केल्याच्या बाता मारल्या तरी, मुळात हे मराठा आरक्षण घटनाबाह्य होते आणी आहे.\nउच्च न्यायालयाच्या निकालपञातील स्थगीती आदेशात कोर्टाने राणे समितिवर ताषेरे ओढलेले आहेत, निवडणुकीच्या तोंडावर मराठा वोटबँक समोर ठेवुन कसलेही तातडीचे कारण नसताना, मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढणे संविधानात्मक नव्हते, असे न्यायालयाने तत्कालीन सरकारला फटकारले आहे.\nखरे तर डॉ.बाबासाहेब आंबेडकरानी 30 नोव्हेंबर 1948 रोजी आरक्षणाची मर्यादा 50 टक्के असायला हवी असे नमुद करतानाच सांगीतले की, आरक्षणाची 50 टक्केची मर्यादा ओलांडली तर घटनेतील समतेच्या मुल्यात समतोल राहणार नाही. तसेच सर्वोच्च न्यायालयाने बालाजी प्रकरणात आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांपेक्षा जास्त असता कामा नये असा आदेश दिलेला आहे, तसेच अश्या अनेक खटल्यामध्ये याचा पुनरुच्चार सर्वोच्च न्यायालयाने केलेला आहे.\nसर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार काहि अतिअपवादात्मक परिस्थितित विशेष बाब म्हणुन आरक्षणाची मर्यादा 50 टक्केपेक्षा जास्त ठेवता येईल, माञ उच्च न्यायालयानुसार मराठा समाज हा प्रगत आणी सत्ताधारी समाज असल्याने व तो सामाजिकदृष्ट्या मागासलेला नाही, त्यासाठी ही मर्यादा ओलांडण्याचे कोणतेही कारण नाही, असे नमुद क���ले.\nभारतीय संविधानाच्या कलम 15-4 व 16-4 नुसार आरक्षणासाठी असलेला \"सामाजिक मागासलेपणा\" हा निकष आहे, हे देखिल येथे अधोरेखीत करावेसे वाटते.\nउच्च न्यायालयाच्या आदेशपञानुसार सन 1980 साली मंडल आयोगाने मराठा समाजाला उन्नत आणी आणी पुढारलेला समाज म्हणुन प्रमाणित केले व ओबीसी आरक्षणास अपाञ ठरविलेले आहे. तसेच भारत सरकारने नेमलेल्या \"केंद्रीय मागासवर्ग आयोगाने\" देखील 25 फेब्रुवारी 2000 रोजी मराठा समाजास आरक्षण देता येणार नाही, असे अहवालात नमुद केले आहे.\nमहाराष्ट्र राज्य सरकारने 2008 साली नेमलेल्या बापट आयोगाने देखील मराठा समाजाला आरक्षण देणे सामाजिक न्यायाच्या दृष्टिने अयोग्य असल्याचा अहवाल दिलेला असुन न्यायमूर्ति भाटिया यांनी अहवालाचा पुनर्विचार करण्यास नकार दिला. परिणामी केंद्रीय आयोग, राज्य आयोग व मंडल आयोगाने मराठा आरक्षण नाकारल्याने राज्य सरकारने तडकाफडकी काढलेल्या या अध्यादेशास स्थगिती मिळाली.\nतत्कालीन सरकार नियुक्त राणे समीती, राज्य व केंद्रीय मागासवर्ग आयोगांचे अधिकार डावलुन घटनाबाह्यरितीने नेमली असुन समीतीच्या अहवालाला घटनात्मकदृष्या काहीही स्थान नाही, कारण सर्वोच्च न्यायालयाने 16 नोव्हेंबर 1992 रोजी मंडल आयोगाच्या निकालात यापुढे आरक्षण देण्याची शिफारस \"वैधानिक आयोगालाच\" देता येईल असे स्पष्ट केलेले आहे.\nमा.उच्च न्यायालयाच्या स्थगितीनंतर तत्कालीन सरकार मध्ये असणारांनी सारवासारव करताना सांगीतले की, राणे समितिने अभ्यासपुर्ण अहवाल दिलेला आहे, परंतु न्यायालयात सध्याच्या सरकारने योग्य बाजु मांडली नाही, परंतु वास्तविकता हि आहे की, \"राणेसमितीने मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागासलेला असल्याचा पुरावा अहवालात दिलेला नाही.\"\nमराठा आरक्षणावर राजकारण करणार्या संघटनांनी, नुसती आरक्षणाची मागणी करण्याऐवजी घटनेचा आणी आजपर्यंतच्या आरक्षणाच्या वाटचालीचा देखील अभ्यास करणे गरजेचे आहे, आरक्षण रस्त्यावर नाही तर न्यायालयात टिकवावे लागते, सरकार आणी मराठा संघटनांमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी \"मराठा समाजास\" आणखी धोक्यात न ठेवता, त्यांना सत्य सांगावे.\nभारतीय संविधानात आरक्षणाविषयी जे आवश्यक असलेले निकष, सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेले निकाल तसेच केंद्रीय मागासवर्गीय आयोग, राज्य मागासवर्गीय आयोग, (बापट आयोग), मंडल आयोग ��ा सर्व आयोगांची पायमल्ली करुन घाईघाईत निवडणुकांना लक्ष्य ठेवुन राणे समितिने अहवाल सादर केला, सरकारनेही त्यावर पुर्नविचार न करता मराठा आरक्षणाचा अध्यादेश लागु केला परंतु हा अध्यादेश काढण्यापुर्वी राणेसमितीने सादर केलेल्या अहवालाची वैधता तपासने गरजेचे होते, न्यायालयात अध्यादेश टिकणारा नव्हता व आजही नाही, परंतु सत्तेसाठी हपालेल्या सरकारने घाईघाईत आरक्षण तर लागु केले, पंरतु ते वैध ठरण्यासाठी कोणतीही तरतुद, उपाययोजना केली नाही, परिणामी आरक्षणास आज स्थगिती मिळाली, उद्या प्रकरण निकाली काढताना अध्यादेशाव्दारे तडकाफडकी लागु केलेले मराठा आरक्षण \"अवैध\" ठरविले गेले तर नवल करु नये.\nलेखक - अँड. राज जाधव...\n(संदर्भ - सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय यांचे विविध न्यायनिवाडे, वर्तमानपञातील मान्यवरांचे लेख, सरकारी अध्यादेश)\nगुरु शिष्यानी वादळ निर्माण केले....\nएक विद्रोही कवी...नामदेव ढसाळ....\nएक विद्रोही कवी... नामदेव ढसाळ.... नामदेव लक्ष्मण ढसाळ (जन्मः फेब्रुवारी १५, इ.स. १९४९ पुणे जिल्हा) मराठी दलित साहित्यातील परिवर्तन...\n बाबासाहेबांवरील काही निवडक कवींच्या कवितांचा संग्रह केलेला आहे, कविता वाचून स्फूर्ती आली पाहिजे हाच उद्देश...\nदेव देवळात नसते, देवळात पुजाऱ्याचं पोट असते...\nदेव देवळात नसते, देवळात पुजाऱ्याचं पोट असते..... एका गावात एक नवीन मंदिर बांधण्यात आले. त्यानिमित्त गाडगेबाबांना कीर्तनासाठी बोलावण्...\n काल सायंकाळी \" फेसबुक\" या सोशल वेबसाईटवर एका मित्राच्या \"ग्रुप\" मध्ये ...\nक्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे...\nक्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे... भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात अशा अनेक व्यक्ती आहेत की, ज्यांनी मोलाची कामगिरी बजावली, परंतु ते सर्व ...\nजमीन / मालकी हक्क / वारस विषयक हक्क काय आहेत \nजमीन/ मालकी हक्क/ वारस विषयक हक्क काय आहेत जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या प्रयोजनाकरीता जे रेकॉर्डस् ठेवले जातात त्यांना भुमि अभि...\nमिलिंद प्रश्न - भाग पहिला....\"नागसेन आयुष्मान रोहनची भेट\"...\nमिलिंद प्रश्न - भाग पहिला.... \"नागसेन आयुष्मान रोहनची भेट\"... \"मिलिंदपनहो\" म्हणजेच\" मिलिंद प्रश्न\" हा...\n जग बदल घालूनी घाव सांगून गेले मला भीमराव सांगून गेले मला भीमराव गुलामगिरीच्या या चिखलात\nएक वेदनामय दुपार.....आणि सोनबा येलवे.....\nएक वेदनामय दुपार.....आणि सोनबा येलवे..... 1939-1946 च्या काळात पनवेलच्या नाक्यावर घडून गेलेली ही वेदनामय, दारुण घटना.... हा का...\n१४ आक्टोंबर - धम्मचक्र प्रवर्तन दिन....\n१४ आक्टोंबर - धम्मचक्र प्रवर्तन दिन.... डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ आक्टोंबर १९५६ रोजी नागपूर येथील दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन...\nजिवाची बाजी लावणारा मी एक बाजीगर आहे...\nमनुवादाला विळखा घालणारा मी एक अजगर आहे...\nघेतला आहे आदर्श आता शिवबाच्या तलवारीचा...\nजतिवाद्याला गाडनारा मी एक भीम टायगर आहे..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ayushdarpanmarathiblog.wordpress.com/category/garbhasanskar/", "date_download": "2019-11-22T00:56:15Z", "digest": "sha1:RI5JYSXTUHVRD664QZX6I5GUS4TTTVFQ", "length": 14426, "nlines": 289, "source_domain": "ayushdarpanmarathiblog.wordpress.com", "title": "GarbhaSanskar – AyushDarpanMarathi", "raw_content": "\nहा ब्लॉग मराठी लोकांसाठी असून, याची निर्मिती तथा संपादन आयुष दर्पण या स्वास्थ पत्रिका द्वारे केले जाते . आमचा उद्देश सामाजिक माहिती पोहोचविने असून आम्ही त्या साठीच कार्यरत आहोत . www.ayushdarpan.org\n​सुर्यग्रहण,चंद्रग्रहण व गर्भवती भाग २\nसुर्यग्रहण,चंद्रग्रहण व गर्भवती भाग २ चंद्राच्या गुणांचा विचार केला तर शितलता हे प्रमुख गुण आहे..तसेच ग्रंथातही चंद्राच्या प्रकाशातील सिध्दजल वा दुध शित गुण य़ुक्त असते असे वर्णन केलेले आहेत.. ससितंमाहिषं क्षीरं चन्द्रनक्षत्रशीतलम्..अ.ह्र ३/३२ तसेच, नक्षत्रांचा,सुर्याचा , चंद्राचा तसेच नक्षत्रांचा प्रुथ्वीवरील जलावर परिणाम होतो.. तप्तं तप्तांशुकिरणै: शीतं शीतांशुरश्मिभि: अ.ह्र ३/३२ तसेच, नक्षत्रांचा,सुर्याचा , चंद्राचा तसेच नक्षत्रांचा प्रुथ्वीवरील जलावर परिणाम होतो.. तप्तं तप्तांशुकिरणै: शीतं शीतांशुरश्मिभि: समन्तादप्यहोरात्रमगस्त्योदयनिर्विषम् शुचि… Continue reading ​सुर्यग्रहण,चंद्रग्रहण व गर्भवती भाग २\n​सुर्यग्रहण वा चंद्रग्रहण व गर्भवती स्त्री\nसुर्यग्रहण वा चंद्रग्रहण व गर्भवती स्त्री सुर्यग्रहण असो वा चंद्रग्रहण…ह्याचा गर्भवतीस्त्रीवर परिणाम होतो का तर ह्याबाबत अशा केसेस एेकीवात नाही..परंतु ग्रंथामध्ये वा हिंदु धर्मामध्ये आघ्यायिका आहे..की त्याकाळी स्री ने बाहेर पडु नये ,शस्त्रे,लोखड वा काही सुई वैगेर घेवु नये,तसेच ग्रहणाच्या अगोदर जेवुन घ्यावे,त्या काळात झोपु नये तसेच अगोदर व नंतर अंघोळ करावी..परंतु संशोधनात्मक विचार केला… Continue reading ​सुर्यग्रहण वा चंद्रग्रहण व गर्भवती स्त्री\n* *गर्भ��वस्थे नंतरचे ” वातआवरण ” आणि आयुर्वेद..* ” तुझ्याकडे पाहून वाटतंच नाही की तूला मुलं असतील..* ” तुझ्याकडे पाहून वाटतंच नाही की तूला मुलं असतील..” हे वाक्य प्रत्येक स्त्री ला हवंस वाटतं पण गर्भावस्थेमधे आणि त्या नंतरही स्त्री शरीरात होणारे बदल पाहून तिच्या बाळांतपणाचा सहज अंदाज लावता येतो..” हे वाक्य प्रत्येक स्त्री ला हवंस वाटतं पण गर्भावस्थेमधे आणि त्या नंतरही स्त्री शरीरात होणारे बदल पाहून तिच्या बाळांतपणाचा सहज अंदाज लावता येतो.. हा अंदाज जर चुकवायचा असेल तर आयुर्वेदाच्या मदतीने नक्कीच फायदा होतो.. हा अंदाज जर चुकवायचा असेल तर आयुर्वेदाच्या मदतीने नक्कीच फायदा होतो..😊 आधी गर्भावस्थेत आणि… Continue reading आयुर्वेद कट्टा\nगर्भसंस्कार आणि आयुर्वेद चिकित्सा\nगर्भसंस्कार – विज्ञान आणि प्राथमिकता… असा लेख मुंबईच्या प्रसिध्द महाराष्ट्र टाईमस् दैनिकात आलेला आहे…. त्यात गर्भसंस्कार हास्यापद असून त्यात अजिबात तथ्य नाही असे सांगितले आहे….यावर माझं मत…. गर्भसंस्काराला…. अप्रत्यक्षपणे आयुर्वेदाला थोतांड म्हणणारे यांना आयुर्वेदाचा कवडीचा अभ्यास नसतो… IUI आणि IVF च्या नावाखाली लाखोंच्या घरात package घेणारे आयुर्वेदाच्या पंचकर्माने जर pregnancy राहत असेल तर घाबरणारच ना… Continue reading गर्भसंस्कार आणि आयुर्वेद चिकित्सा\n # *गर्भावस्थेतील मधुमेह* # आई होण्याची चाहूल हे स्त्री च्या आयुष्यातले वरदान आहे… पण जर याला मधुमेह या व्याधीची जोड़ मिळाली तर या वरदानाला एक प्रकारे ग्रहण लागते..त्या स्त्रीला असुरक्षित वाटायला लागते.. कधी कधी या अवस्थेचा उगाचच बाऊ केला जातो अस लक्षात येतं.. कधी कधी या अवस्थेचा उगाचच बाऊ केला जातो अस लक्षात येतं.. अर्थात योग्य ती काळजी घेणं ही… Continue reading आयुर्वेद कट्टा\nगर्भसंस्कार का व कशा साठी\n​🍀🌹🍀🌹🍀🌹🍀 *गर्भसंस्कार का व कशा साठी* मनुष्य प्राणी हा मूलतः संस्कारक्षम आहे.आजूबाजूच्या वातावरणातील चांगल्या /वाईट गोष्टीचा परिणाम त्यावर होत असतो..संस्कार संस्कार म्हणजे तरी काय तर *परिवर्तन*. गुणावगुणविवेचन करणे.गुणयुक्त बाबी वाढवणे व दोषयुक्त बाबींचे निर्मूलन करने. स्त्रीत्व पूर्ती म्हणजे मात्रुत्व असे आपल्या कडे मानले जाते.आपण आई होणार ही भावना एका स्त्री साठी सुखावह… Continue reading गर्भसंस्कार का व कशा साठी\n वमन – प्रस्तावना आयुर्वेदात वर्णित प��चकर्मांपैकी एक कर्म म्हणजे वमन. वमि, छर्दन, ऊर्ध्वभाग दोष हरणं इ. याचे पर्याय आहेत. शरीराची विशिष्ट प्रकारे पूर्वतयारी करून (स्नेहन – स्वेदन), औषधयुक्त द्रव्यांनी उलट्या करवणे म्हणजे वमन कर्म होय. शोधन म्हणजे काय – वात – पित्त – कफ ह्या आयुर्वेदोक्त त्रिदोषांपैकी कफदोषावर… Continue reading स्त्री स्वास्थ्यातील वमन\nDR.GOKULSINGH G.MUMB… on झटपट व्हाट्स अँप डॉक्टर\nchetan chauhan on फेसाळत्या बुडबुड्यांचे गोड व्य…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://khetigaadi.com/new-tractor-model/mahindra-arjun-605-di-ultra-_1/mr", "date_download": "2019-11-21T23:57:42Z", "digest": "sha1:VLHMI3546BB6LESJFDLDCUGJQ6ED4RQY", "length": 9769, "nlines": 241, "source_domain": "khetigaadi.com", "title": "Mahindra Arjun 605 Di Ultra 1 | Mahindra Tractor Price | Khetigaadi", "raw_content": "मोबाइल अनुप्रयोग डाउनलोड करा\nभाडे तत्तावावर ट्रॅक्टर शोधा\nभाडे तत्तावावर ट्रॅक्टर द्या\nऑन रोड प्राइज मिळवा डेमोसाठी विनंती तुलना जुना ट्रॅक्टर\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nपुढील कमाल गती- किमी प्रति ताशी :\nपुढील गीयर संख्या :\nउलटा गीयर संख्या :\nलिफ्टिंग कैपेसिटी ऐट स्टैण्डर्ड फ्रेम :\nMahindra Arjun 605 DI ULTRA -1 ची इतर लोकप्रिय ट्रॅक्टर्स सह तुलना करा\nसंपर्क तपशील मिळविण्यासाठी फॉर्म भरा :\nपहिले नाव : *\nभ्रमणध्वनी क्रमांक : *\nवेरीफिकेशन कोड : *\nकिंमत जाणून घेण्यासाठी फॉर्म भरा :\nमी मान्य करतो की खालील \"किंमत मिळवा\" बटणावर क्लिक करून मी माझ्या ट्रॅक्टर खरेदीसह मला सहाय्य करण्यासाठी माझ्या \"मोबाईलवर\" खेतीगाडी किंवा त्याच्या पार्टनरकडून स्पष्टपणे मागण्या करीत आहे.\nमी सहमत आहे की खालील \"निवेदन\" बटण क्लिक करून मी माझ्या ट्रेक्टर खरेदीसह मला सहाय्य करण्यासाठी माझ्या \"मोबाईल\" वर खेतीगाडी किंवा त्याच्या भागीदाराकडून कॉल स्पष्टपणे विचारत आहे.\nही उत्पादन माहिती सामान्य आणि कंपनी किंवा त्याच्या वेबसाइटद्वारे प्रदान केलेल्या माहितीवर आधारित आहे. कृपया अधिक माहितीसाठी कंपनी किंवा डीलरशी संपर्क साधा. कृपया येथे कोणत्याही त्रुटीचा अहवाल द्या connect@khetigaadi.com .\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nआम्हाला आपले शहर सांगा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/kashi-mathura-will-not-happen/articleshow/71987427.cms", "date_download": "2019-11-21T23:39:10Z", "digest": "sha1:3EH6U553ELMJI2BLQYWIEKABWCAC5PFJ", "length": 11934, "nlines": 169, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Nagpur News: काशी, मथुरा... होणार नाही! - kashi, mathura ... will not happen! | Maharashtra Times", "raw_content": "\nएक ब���बट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'WATCH LIVE TV\nकाशी, मथुरा... होणार नाही\nम. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर\nअयोध्येतील रामजन्मभूमी ही भगवान रामाची असल्याचा ऐतिहासिक निर्णय देत असतानाच तिथे केंद्र सरकारने मंदिर बांधकाम करण्यासाठी तीन महिन्यांत ट्रस्ट स्थापन करण्याचा आदेश दिला. या आदेशानंतर आता काशी व मथुरादेखील मुक्त करण्याचे आवाज उमटत आहेत. परंतु, १९९१ च्या कायद्यानुसार देशातील धार्मिक स्थळे आहेत त्या स्थितीतच ठेवण्याचे बंधन केंद्र व राज्य सरकारांवर टाकण्यात आले आहे.\nरामजन्मभूमी आंदोलन शिगेला पेटले असतानाच १९९१ मध्ये केंद्र सरकारने पूजास्थाने (विशेष तरतुदी) कायदा १९९१ मंजूर केला होता. त्या कायद्यातून अयोध्येतील रामजन्मभूमीला वगळण्यात आले होते. त्यामुळेच सुप्रीम कोर्टाला रामजन्मभूमीबाबतच्या वादावर निर्णय देता आला होता. परंतु सदर कायद्याद्वारे आता देशभरातील पुरातन मंदिरे, धार्मिक स्थळे ही आहेत त्या स्थितीतच राहतील, असे बंधन घालण्यात आले आहे. त्यामुळे भविष्यात कोणत्याही प्रकारे मंदिरांचा वाद निर्माण होऊ नये, अशी तरतूद १९९१ च्या कायद्यात करण्यात आली होती. त्यास्थितीत आता अयोध्येच्या निर्णयानंतर काशी व मथुरा या मंदिरांच्या मुक्तीबाबतच्या घोषणा करण्यात असल्या तरीही त्याबाबत कोणत्याही न्यायालयात दिवाणी दावा, अथवा केंद्र सरकार व राज्य सरकारांना थेट हस्तक्षेप करून कोणताही निर्णय घेता येणार नाही, असे अॅड. फिरदोस मिर्झा यांनी मटाशी बोलताना सांगितले.\nआपसात भांडून दोघांचे नुकसान: मोहन भागवत\nअजगराने केली हरणाची शिकार; व्हिडिओ व्हायरल\nनागपूर-अमरावती महामार्गावर टँकर उलटला; वाहतुकीची कोंडी\nपवारांच्या 'त्या' वक्तव्यामुळं शिवसैनिकांमध्ये नाराजी\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\n'असा' झाला गायिका गीता माळी यांच्या कारला अपघ...\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nआजचं राशी भविष्य: दि. २१ नोव्हेंबर २०१९\nमुंबईच्या रस्त्यावर धावतेय भन्नाट रिक्षा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nSPG सुरक्षा हटव��्याच्या निर्णयावर प्रियंका गांधींची 'ही' प्र...\n'अशी' आहे जीप कॉम्पास ट्रेलहॉक\nमी दलितविरोधी वक्तव्य केले नाही: बाबा रामदेव\nभाजपच्या नेतृत्वात झारखंड नक्षलवादी मुक्त झाला: शहा\nमथुरेत माकड सफारी सुरू करा; हेमामालिनी यांची उपरोधिक मागणी\n९३ टक्के भारतीयांना H4 अंतर्गत अमेरिकेत व्हिसा\n'महिला या प्रेरणेचा स्रोत'\nहंसच्या सुटकेमुळे टळला अनर्थ\nबनावट नंबरप्लेट लावणाऱ्या टेम्पोचालकावर गुन्हा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nकाशी, मथुरा... होणार नाही\nअयोध्येसाठी संघाने आणला माहितीचा पूर...\nडॅशिंग इनामदारांनी घेतले संगीताचे धडे...\nकाँग्रेसचे ऑपरेशन ‘पिंक सिटी’...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/117791-bhosari-police-station-117791/", "date_download": "2019-11-22T00:43:27Z", "digest": "sha1:TKMQMQ6ZC2AMSK6A7BVIFUPAP4F6NIDH", "length": 6663, "nlines": 84, "source_domain": "mpcnews.in", "title": "Dapodi : पूर्ववैमनस्यातून तरुणास मारहाण - MPCNEWS", "raw_content": "\nDapodi : पूर्ववैमनस्यातून तरुणास मारहाण\nDapodi : पूर्ववैमनस्यातून तरुणास मारहाण\nएमपीसी न्यूज- पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून तीन जणांनी एका तरुणास बेदम मारहाण केली. ही घटना दापोडी येथे घडली.\nअमित कांबळे (वय 27), स्वप्नील परदेशी (दोघेही रा. दापोडी) आणि छोट्या दराडे (वय 27, रा. पिंपळे गुरव) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. कुणाल बाळासाहेब पवार (वय 26, रा. मारूती मंदीराजवळ, दापोडी) असे मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्यांनी सोमवारी (दि. 7) याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी पवार यांच्यात पूर्वीची भांडणे आहेत. शनिवारी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास फिर्यादी पवार हे दापोडी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ बसले होते. त्यावेळी तिथे आलेल्या आरोपींनी शिवीगाळ करीत सुरवातीला हाताने आणि त्यानंतर खुर्चीने मारून पवार यांना गंभीर जखमी केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक बनसोडे याबाबत अधिक तपास करीत आहेत.\nBhosari : प्रेसमशीनमध्ये सापडून कामगाराची दोन बोटे तुटली\nSangvi : घरासमोर पार्क केलेली दुचाकी चोरीस\nTalegaon Dabhade : नगरपरिषदेच्या कामकाजासंदर्भात सत्तारूढ भाजपने ह���टेलमध्ये घेतलेल्या…\nNigdi : पीएमपीएमएल बस प्रवासात चार लाखांचे दागिने लंपास\nPune : मॉन्डेलेझ इंडियाच्या ‘शुभ आरंभ’चा पाच वर्षांत एक लाख लाभार्थींना फायदा\nChikhali : उघड्या वायरचा शॉक लागून भाजलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू\nNigdi : अग्निशमन दलाच्या जवानांचे प्रसंगावधान; घरात अडकलेल्या दीड वर्षीय चिमुकल्याची…\nChinchwad : कार्यक्रमाच्या हॉलमधून अडीच लाखांचा ऐवज लंपास; अज्ञात चोरट्याविरोधात…\nVadgaon Maval : वडगाव नगरपंचायतीच्या सर्व विषय समित्यांच्या सभापतीपदी महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी\nPune : महापौर-उपमहापौरांनी मानले आभार; उद्या होणार नवीन पदाधिकाऱ्यांची निवड\nTalegaon Dabhade : नगरपरिषदेच्या कामकाजासंदर्भात सत्तारूढ भाजपने हॉटेलमध्ये घेतलेल्या संयुक्त आढावा बैठकीवरून शहरात…\nTalegaon : सुदुंबरे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी भरत घोजगे\nPune : मॉन्डेलेझ इंडियाच्या ‘शुभ आरंभ’चा पाच वर्षांत एक लाख लाभार्थींना फायदा\nPimpri: तंबाखूच्या जाहिरातींवर बंदी घालावी -खासदार श्रीरंग बारणे यांची लोकसभेत मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/arthasatta-news/economy-of-india-30-1911017/", "date_download": "2019-11-22T01:07:56Z", "digest": "sha1:XANZVQZDRDMD4UUOHB5BMH6C6OYCGJN5", "length": 11195, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Economy of India | बँकांमध्ये ११ वर्षांत घोटाळेबाजांकडून २.०५ लाख कोटी रुपये फस्त | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनायजेरियन नागरिकांना घर भाडय़ाने देणाऱ्या ५ जणांवर गुन्हा\nसिडकोच्या घरांची सोडत आगरी कोळी भवनात\nवाहतूक कोंडीवरून नगरसेवक आक्रमक\nकांदा दराची चढाई सुरूच\nधुळ्यात महाआघाडीचा प्रयोग यशस्वी होणार\nबँकांमध्ये ११ वर्षांत घोटाळेबाजांकडून २.०५ लाख कोटी रुपये फस्त\nबँकांमध्ये ११ वर्षांत घोटाळेबाजांकडून २.०५ लाख कोटी रुपये फस्त\nरिझव्‍‌र्ह बँकेकडून उपलब्ध अधिकृत माहितीतून पुढे आले आहे.\nमागील ११ वर्षांत देशाच्या बँकिंग विश्वात तब्बल ५०,००० हून अधिक घोटाळे व गैरव्यवहाराच्या प्रकरणांमध्ये २.०५ लाख कोटी रुपये फस्त केले गेले असून, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक आणि एचडीएफसी बँक अशा बडय़ा बँकांबाबत अशी प्रकरणे सर्वाधिक आढळून आल्याचे रिझव्‍‌र्ह बँकेकडून उपलब्ध अधिकृत माहितीतून पुढे आले आहे.\nहिरे व्यापारी नीरव मोदी-मेहुल चोक्सी घोटाळ्याचा डाग लागलेल्या पंजाब नॅशनल बँकेबाबत ��ुटीची रक्कम सर्वाधिक २८,७०० कोटी रुपयांची आहे.\nआर्थिक वर्ष २००८-०९ ते २०१८-१९ अशा ११ वर्षांमध्ये बँक घोटाळ्यांची ५३,३३४ छोटी-मोठी प्रकरणे घडून आली. ज्यामध्ये सर्वाधिक ६,८११ प्रकरणे ही आयसीआयसीआय बँकेशी संलग्न असून, या बँकेतून घोटाळेबाजांकडून ५,०३३.८१ कोटी रुपये लांबविले गेले आहेत, असे रिझव्‍‌र्ह बँकेने माहिती अधिकारात विचारल्या गेलेल्या प्रश्नाच्या उत्तरादाखल म्हटले आहे.\nसार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बँकेत ११ वर्षांत २३,७३४.७४ कोटी रुपयांची ६,७९२ आर्थिक गैरव्यवहाराची प्रकरणे, एचडीएफसी बँकेत १,२००.७९ कोटी रुपयांची २,४९७ प्रकरणे आढळून आल्याचे ही माहिती सांगते. त्याखालोखाल बँक ऑफ बडोदा २,१६० प्रकरणे (१२,९६३ कोटी रु.), पंजाब नॅशनल बँक २,०४७ प्रकरणे (२८,७०१ कोटी रु.) आणि अ‍ॅक्सिस बँकेत १,९४४ घोटाळ्याच्या प्रकरणात ५,३०१.६९ कोटी रुपयांच्या जनतेच्या पैशाची लूट केली गेली आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nVIDEO : शिवाजी नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणा...\nशिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याबद्दल शरद म्हणतो, 'नजरेचा इशारा इकडे तिकडे झाला तरी...'\n'या' बॉलिवूड अभिनेत्रीचे होते पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत अफेअर\nया देशात सापडला ९० वर्षांपूर्वीचा मिकी माऊस\n‘तान्हाजी'च्या ट्रेलर लाँचला पत्रकाराने तैमुरबद्दल विचारला 'हा' मजेदार प्रश्न, सैफ म्हणाला...\nबनावट नोटांप्रकरणी एकही गुन्हा दाखल नाही\n‘कर्करोग योद्धय़ां’कडून राज्यात २०३४ शस्त्रक्रिया\nअमित शहांकडून झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अयोध्येचा मुद्दा\nभारतीय क्रिकेटमध्ये गुलाबी क्रांती\nयूएनएससीमध्ये पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित\n‘देशातील राष्ट्रीय महामार्गाच्या ५६६ प्रकल्पांना विलंब’\nकाश्मीरमध्ये दुकाने, व्यापारी संकुले दुसऱ्या दिवशीही बंद\nकेंद्र सरकारच्या नोकऱ्यांमधील ७ लाख पदे रिक्त\n‘काश्मीरमध्ये संपूर्ण निर्बंध असल्याचा आरोप करणाऱ्या याचिका चुकीच्या’\nप्रकाशझोतातील कसोटीकडे मनोरंजन म्हणून पाहू नये\n\"नथुराम गोडसे आमच्या मनात\" म्हणत सुभाषचंद्र बोस यांच्या पणतीने केली पूजा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.curiosityworld.in/2015/08/powerpoint-word-excel-background.html", "date_download": "2019-11-22T00:44:52Z", "digest": "sha1:2CD4T2WCXDGTEZSCAFHUG3TDN23JLCNA", "length": 8646, "nlines": 114, "source_domain": "www.curiosityworld.in", "title": "PowerPoint / Word / Excel मधून इमेजची Background Transparent कशी करावी? | Curiosity World", "raw_content": "\nपावरपॉइंट मध्ये इमेजची बॅकग्राउंड सहज सोप्या पद्धतीने रिमुव्ह करता येते.\nती इमेज आपण PNG स्वरुपात सेव करू शकतो.\nसॉफ्टवेअर : मायक्रोसॉफ्ट ऑफिस - वर्ड / पावरपॉइंट / एक्सेल\nनमुन्यासाठी एखादी इमेज घ्या.\nत्याची पार्श्वभूमी पांढरी अथवा वेगळ्या रंगाची असली तरी चालेल.\nइमेजवर डबलक्लिक करा. Format मेनू दिसेल.\nया मेनुच्या डावीकडील Remove Background वर क्लिक करा.\nआता सिलेक्शन Adjust करा.\nहवा असणारा एखादा भाग लाल होत असल्यास Mark Areas to keep वर क्लिक करा.\nआता पेन्सिलसारखे टूल येईल. त्याने जो भाग ठेवायचा आहे त्या भागावर क्लिक करा.\nनको असणारा भाग दिसत असल्यास Mark Areas to Remove वर क्लिक करून काढून टाकावयाच्या भागावर पेन्सिलने क्लिक करा.\nतुम्हास हवे तसे बदल झाले असल्यास Keep Changes वर क्लिक करा.\n तुमची इमेजची पार्श्वभूमी पारदर्शी झाली असेल.\nही इमेज PPT मध्ये वापरा अथवा त्याची PNG इमेज बनवा (कसे\nवरील इमेजेस ह्या ऑफिस २०१३ मधील आहेत. त्या अगोदरच्या व्हर्जनमधेही उपयोगी पडतील.\nऑफीसमधील आपल्या डॉक्युमेंट मध्ये आकर्षक स्मार्ट आर्ट / फ्लो चार्ट कसे वापराल\nPDF: अक्षरी संख्या (पोर्टेबल सूत्र निर्मिती)\nPDF: एक्सेल शीटचा पासवर्ड काढणे\nतंत्रज्ञान व इतर विषयाशी संबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करावी.\nसंगणक क्षेत्रातील अनेक सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आपली कामे वेगात कशी करावी सोप्या पद्धतीने पण आकर्षक ग्राफिक्स, वर्ड, एक्सेल, पावरपॉइंट, सिस्टीम, ब्लॉग, स्वनिर्मित मोबाईल ॲप, पीसी सॉफ्टवेअर आदी बाबतीत माहिती नेहमी येत राहील. आपणाला आलेली समस्या सुचवल्यास त्यास उत्तर देण्याचा प्रयत्न राहील. इतरांनाही या साईटची माहिती द्यावी. पब्लिश होणाऱ्या पोस्टचा अलर्ट ईमेलद्वारे मिळवण्यासाठी येथे आपला ईमेल सबमिट करावा.\nलाईन अॅनिमेशन: अॅनिमेशन डोळ्यांना सुखद वाटते. पण असे अॅनिमेशन तयार करण्यास खूप त्रास घ्यावा लागतो. आज आपण अगदी सोप्या पद्धतीने हे अॅनिमेशन...\nCCE 4.1 - 2019-20 यावर्षीचे अपडेट तयार ... 12-08-2019 11:15 PM | Ver 4.1 सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट अॅ...\nजनरल रजिस्टर सॉफ्टवेअर मराठी | इंग्रजी मध्ये आता आपण डाउन��ोड करून आपले काम सुलभ बनवता येईल. प्रत्येक शाळेत, मग ती प्राथमिक शाळा असो की, हा...\n मायक्रोसॉफ्ट एक्सेलच्या उपलब्ध सुविधेत वाढ करण्यासाठी व ऑफिसला जोडता येणारे प्लग इन सॉफ्टवेअर. S2G Exc...\nमित्रांनो, आपणा सर्वांना युनिकोड फॉन्ट वापरणे सुलभ जाते. आज मी तुम्हाला फोटोशॉपमध्ये मराठी/हिंदी युनिकोड फॉन्ट कसा वापरावयाची त्याची...\nएक्सेलमध्ये आपणास बऱ्याचदा संख्या अक्षरात लिहावी लागते. ही संख्या जर संख्येप्रमाणे बदलली तर किती छान होईल\nयेथील माहितीला आपण लिंक दिल्यास आपले स्वागतच...\nप्रिंट काढूनही स्वतःसाठी वापरू शकता.\nयातील कंटेंट कॉपी करून आपल्या वेब पेजवर वापरणे वा\nया माहितीचा व्यापारासाठी वापर करणे योग्य नाही.\nतंत्रज्ञानातील प्रश्नांसाठी एक छोटेखानी व्यासपीठ...\nआशा आहे सर्वांना आवडेल व माहितीचा उपयोग होईल.\nआमची पूर्णपणे इंटरअॅक्टिव्ह सॉफ्टवेअर्स निर्मिती-\nअधिक माहितीसाठी www.s2gsoftware.in पहा. धन्यवाद..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/ruckus-in-ias-chamber-protest-bangles-and-saree-karwa-chauth-2019-rewa-mp-tsts/", "date_download": "2019-11-21T23:21:52Z", "digest": "sha1:RMJIIY2AVQRUYY24RSYVUINJ6CP5SNAH", "length": 15278, "nlines": 165, "source_domain": "policenama.com", "title": "ruckus in ias chamber protest bangles and saree karwa chauth 2019 rewa mp tsts| करवा चौथ पुर्वी IAS अधिकार्‍याला भरल्या 'बांगड्या' आणि घातली 'साडी', खूपच वेगळं कारण | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nमहापालिकेच्या अंदाजपत्रकात वाहनतळ उभारण्यासाठी मंजुर 12 कोटी रुपये सार्व. स्वच्छता…\n‘टॉप’ची ‘स्टार’ मायली सायरसनं बॉयफ्रेंडला रस्त्यावरच केलं…\n2014 ला सरकार स्थापनेसाठी फडणवीस सरकारने ‘संख्याबळा’ची आकडेवारी दिली…\nकरवा चौथ पुर्वी IAS अधिकार्‍याला भरल्या ‘बांगड्या’ आणि घातली ‘साडी’, खूपच वेगळं कारण\nकरवा चौथ पुर्वी IAS अधिकार्‍याला भरल्या ‘बांगड्या’ आणि घातली ‘साडी’, खूपच वेगळं कारण\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – महिलांनी एका आयएएस अधिकाऱ्याच्या कार्यालयात जाऊन चक्क अधिकाऱ्यालाच लाल आणि काळ्या रंगाच्या बांगड्या दिल्या आहेत. भाजप पक्षाच्या या महिलांनी आधी कार्यालयात खूप गोंधळ घातला आणि नंतर आयुक्त यांना बांगड्या फेकून मारल्या. त्यावर अधिकाऱ्याने या बांगड्या एखाद्या गरीब महिलेला तरी द्या जेणेकरून करवा चौथसाठी त्यांचा उपयोग होईल असा सल्ला महिलांना दिला.\nमध्यप्रदेशातील नगर निगम पोलीस आयुक्त कार्यालय���मध्ये भाजप महिलांनी आयुक्त सभाजीत यादव यांच्यासमोर चांगलाच गोंधळ घातला. सुरुवातील बोलण्याच्या नादात अधिकाऱ्यांच्या हातात या महिलांनी बांगड्या घातल्या आणि नंतर त्यांना साडी नेसवण्याचा प्रयत्न देखील केला आणि साडी त्यांच्या हातावर टाकण्यात आली. विशेष म्हणजे घटनास्थळी पोलीस उपस्थित होते. मात्र त्यांनी याबाबत काहीही केले नाही. भाजपच्या या महिला आयुक्तांच्या कामांवर नाराज होत्या.\nसभाजीत यादव यांनी या सर्व प्रकाराला राजकीय रंग असल्याचे सांगितले आहे. तसेच कोणी आपली शेपटी पेटवत आहे तर कोणी स्मशानात आंदोलन करत आहे तर कोणी बांगड्या भेट करत आहेत मात्र मी सकारात्मक विचार करणारा आहे असे यादव यांनी स्पष्ट केले आहे. जर बांगड्याच भेट द्यायच्या असतील तर गरीब महिलांना द्या तेवढंच पुण्य लाभेल असा सल्ला देखील त्यांनी आंदोलनकर्त्या महिलांना दिला आहे.\nजेव्हापासून यादव यांनी या पदाचा स्वीकार केला आहे तेव्हापासून बीजेपी सतत त्यांचा विरोध करत आहे. या आधी देखील भाजपचे खासदार जनार्दन मिश्रा यांनी यादव यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. आयुक्तांनी भाजपकडून झालेले अनेक घोटाळे उघड केले होते. त्यामुळे भाजप आता आक्रमक होऊन अशा प्रकारची आंदोलने करत आहे.\nबाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे\nवाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या\nदाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी\nचॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये\nतुपापेक्षा तेल आहे घातक \nअन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या\nशरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय\nमहिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण\n‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी\n दिवाळीला घरी जाण्यासाठी विना पैसे देता बुक करा रेल्वेचे तिकीट, IRCTC ची खास ऑफर, जाणून घ्या\nचारित्र्याचा संशय घेऊन पत्नीचा खुन, पतीला औरंगाबादेत अटक\nना उद्घाटनाचा, ना बॅनरबाजीचा थाट, आ.संदिप क्षिरसागर यांनी बिंदूसरा नदी पात्रात एका…\nमहापालिकेच्या अंदाजपत्रकात वाहनतळ उभारण्यासाठी मंजुर 12 कोटी रुपये सार्व. स्वच्छता…\nPaytm युजर्ससाठी मोठी बातमी ‘या’ छोट्या चुकीमुळं होऊ शकतं तुमचं बँक���\nमोदी सरकारकडून घर बसल्या दरमहा ‘फिक्स’ कमाईची ‘सुवर्ण’संधी,…\n‘टॉप’ची ‘स्टार’ मायली सायरसनं…\nडीप नेक ‘क्रॉप टॉप’मध्ये अभिनेत्री मलायकानं…\nकमी कपड्यांसाठी ‘फेमस’ आहे ‘ही’…\n‘या’ सिनेमात अभिनेत्री जरीन खान साकारणार…\n‘या’ मॉडेलचे ‘HOT’ फोटो सोशलवर…\nना उद्घाटनाचा, ना बॅनरबाजीचा थाट, आ.संदिप क्षिरसागर यांनी बिंदूसरा नदी पात्रात एका…\nबीड : पोलीसनामा ऑनलाइन - कसलाही गाजावाजा न करता, उद्घाटनाचा, बॅनरबाजीचा थाट न करता आ. संदिप क्षिरसागर यांनी…\nमहापालिकेच्या अंदाजपत्रकात वाहनतळ उभारण्यासाठी मंजुर 12 कोटी रुपये…\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - महापालिकेच्या अंदाजपत्रकात वाहनतळ उभारण्यासाठी केलेली 12 कोटी रुपयांची तरतूद शहरातील…\n‘टॉप’ची ‘स्टार’ मायली सायरसनं बॉयफ्रेंडला…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - जगातील टॉप स्टार मायली सायरस आणि तिचा नवीन बॉयफ्रेंड कोडी सिम्पसन (Cody Simpson) लॉस…\n2014 ला सरकार स्थापनेसाठी फडणवीस सरकारने ‘संख्याबळा’ची…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात महिन्याभरापासून सत्तास्थापनेचे नाट्य सुरु असताना 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस…\nPaytm युजर्ससाठी मोठी बातमी ‘या’ छोट्या चुकीमुळं होऊ…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - सध्या पेटीएम संबंधित काही मेसेज फिरत आहे, ज्यात लिंक देण्यात आली आहे. या लिंकवर क्लिक…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nना उद्घाटनाचा, ना बॅनरबाजीचा थाट, आ.संदिप क्षिरसागर यांनी बिंदूसरा नदी पात्रात…\n‘अशी वागणूक नोकरांना देखील देत नाहीत’, निलेश राणेंचा उध्दव…\nअहमदनगर : बालिकाश्रम रस्त्यावरील फर्निचर दुकानाला आग, लाखो रुपयांचे…\nपुढच्या 9 दिवसात तुमच्या वाहनावर नक्की लावा ‘हे’ स्टीकर…\n‘माझं मत वाया गेलं’ म्हणत ‘त्यानं’ केली…\n‘सिलेंडर’ची सेवा देण्यात ‘हलगर्जी’ केल्यास डिस्ट्रीब्युटरला पडणार महागात, कापले जाणार…\nडिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपर्यंत शिवसेनेच्या नेतृत्वात सरकार स्थापन होणार : संजय राऊत\n‘या’ महिलेच्या आवाजापुढं रानू मंडलही ‘फिकी’ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.kolaj.in/published_article.php?v=Dhule-municipal-election-result-analysisEH4092264", "date_download": "2019-11-22T00:17:33Z", "digest": "sha1:AKVRIPKL5ZZ4BAYIJ4FLIZ3TAILBW5JI", "length": 19256, "nlines": 116, "source_domain": "www.kolaj.in", "title": "धुळ्यात भाजप का विजयी झाली? | Kolaj", "raw_content": "\nधुळ्यात भाजप का विजयी झाली\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nभाजपचे आमदार अनिल गोटे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे संपूर्ण राज्याचं लक्ष धुळे निवडणुकीकडे होतं. मात्र आमदाराच्या बंडखोरीचा ओरखडाही भाजपच्या यशावर उमटला नाही. भाजपची स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या विजयांची घोडदौड सुरूच आहे.\nराज्याचं लक्ष लागलेल्या धुळे महानगर पालिका निवडणुकीचे निकाल लागले. भाजप आमदार अनिल गोटे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे ही निवडणूक स्पेशल झाली होती. गुन्हेगारांना उमेदवारी दिल्याच्या कारणाने अनिल गोटे यांनी स्वपक्षावर कठोर टीका केली होती. अनिल गोटे यांची समजूत काढण्याचे प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. मात्र त्याला यश आलं नाही. गोटेंनी त्यानंतर मुख्यमंत्री, रावसाहेब दानवे आणि गिरीश महाजनांविरोधात तोफ डागली.\nत्यानंतर मात्र भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली. त्यासाठी मुख्यमंत्र्यांना प्रचारासाठी धुळ्यात यावं लागलं. तसंच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पर्यटन मंत्री जयकुमार रावल आणि केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे हे धुळ्यातच ठाण मांडून बसले होते.\nया निवडणुकीनंतर धुळ्यात त्रिशंकू परिस्थिती निर्माण होईल, असे सर्वसामान्य कयास होता. मात्र मतदान मोजणीनंतर भाजपच्या हातात एकहाती सत्ता आलीय. या निवडणुकीत भाजपाला ५० जागा मिळून स्पष्ट बहुमत मिळालंय. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला मिळून १४, एमआयएमला ४, शिवसेनेला आणि समाजवादी पक्षाला प्रत्येकी २, बहुजन समाज पक्षाला १ अशा जागा मिळाल्यात. तर अनिल गोटे यांच्या लोकसंग्राम पक्षाला अवघी एक जागा मिळालीय. या यशाचं श्रेय गिरीश महाजन यांना दिलं जातंय.\nगुन्हेगारीचा मुद्दा चालणार नव्हताच\nअनिल गोटे यांनी ज्यांच्यावर गुंडगिरी पार्श्वभूमीचे उमेदवार म्हणून टीका केली. ते उमेदवार याआधीही सतत निवडून येत होतेच. त्यांच्या गुंडगिरीच्या पार्श्वभूमीची धुळेकरांना माहिती होतीच. तरीही हे उमेदवार निवडून येत होते. त्यामुळे गुंडगिरीच्या मुद्द्यामध्ये निवडणूक जिंकण्या हरण्याच्या दृष्टीने काहीही दम नव्हता.\nयातले निम्म्याहून अधिक उमेदवार हे पूर���वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडून येत होते. भाजपने केलेल्या निवडणूकपूर्व सर्वेतही हे स्पष्ट झालं होतं की ते पुन्हा निवडून येणार आहेतच. त्यामुळे भाजपने त्यांची निवडणून येण्याची क्षमता लक्षात घेऊनच त्यांना भाजपात येण्याची ऑफर दिली. त्यामुळे भाजपला त्यांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचाही रोष ओढवून घ्यावा लागला होता. तरीही ते आता भाजपच्या तिकीटावर पुन्हा निवडून आलेच.\nकोरी पाटी असलेले उमेदवार देऊ अशी घोषणा अनिल गोटे यांनी केली. मात्र अनिल गोटे यांच्याकडे मोजके दोनतीन चेहरे वगळता तगडे उमेदवार नव्हतेच. त्यामुळे या निवडणुकीत अनिल गोटे यांचा प्रभाव पडणार नाही, हे स्थानिकांना माहीत होतंच. अर्थात ते विद्यमान आमदार असल्यामुळे त्यांची बंडखोरी हा चर्चेचा आणि बातम्यांचा विषय होताच.\nप्रत्येक निवडणुकीच्या पूर्वी असे स्टंट करण्याची गोटे यांची सवय आहेच. मागच्या निवडणुकीच्या वेळेस गोटे यांनी महिलाराज आणणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र तेव्हाही धुळेकर जनतेने गोटेंना आतासारखीच एक जागा दिली होती.\nगोटेंकडे गमावण्यासारखं काहीच नव्हतं. त्यामुळे त्यांचं नुकसान झालेलं नाही. सगळ्यात मोठं नुकसान राष्ट्रवादी काँग्रेसला सहन करावं लागलंय. पाच वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने ३४ जागा जिंकल्या होत्या. त्या राष्ट्रवादीला यंदा अवघ्या नऊ जागांवर समाधान मानावं लागलंय. राष्ट्रवादीच्या तगड्या उमेदवारांनी ऐनवेळी भाजपात प्रवेश केल्याने राष्ट्रवादीवर ही परिस्थिती ओढवलीय. यात महापौर, सभापती यासारखी प्रतिष्ठेची पदं उपभोगलेले उमेदवारही होते. त्यामुळे यात महाजनांचा करिष्मा किती आणि आयात रेडीमेड नगरसेवकांचा किती, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.\nधुळ्यात मराठा क्रांती मोर्चानंतर राष्ट्रवादीचे माजी शहरप्रमुख मनोज मोरे यांचा कल हिंदुत्ववादी विचारांकडे गेल्याचं दिसत होतं. धुळ्यात त्यांनी काढलेल्या मोर्चानंतर हिंदुत्ववादी संघटना आणि पक्षाशी त्यांची जवळीक वाढली होती. त्यामुळे राष्ट्रवादीचा मुस्लिम मतदार नाराज होता. त्याचाही फटका या निवडणुकीत राष्ट्रवादीला बसला असण्याची शक्यता आहे.\nया निवडणुकीने शिवसेनेने स्वतःची अब्रू घालवलीय. या निवडणुकीत शिवसेनेच्या दोघा महानगर प्रमुखांना अपयशाचा सामना तर करावा लागलाय. शिवस���नेच्या पदरात केवळ दोन जागांचं दान पडलंय. एमआयएमलाही शिवसेनेच्या दुप्पट जागा मिळाल्यात. कधीकाळी महानगर पालिकेवर पहिला महापौर बसवून भगवा फडकवणाऱ्या शिवसेनेची परिस्थिती केविलवाणी झालीय. अंतर्गत दुफळी, अधिकार लालसा, एकमेकांवर कुरघोडीचे राजकारण यामुळे शिवसेनेच्या निष्ठावंतांनी पक्षाला रामराम ठोकत भाजपात प्रवेश केला होता. त्यामुळे भाजपचे बळ आपसूकच वाढत गेलं.\nकधीकाळी महानगर पालिकेत अवघे तीन सदस्य असलेल्या भाजपने ५० जागांपर्यंत मजल मारलीय. त्यामागे आयात केलेले उमेदवारांच्या प्रभाव हे महतत्त्वाचं कारण आहेच. सोबतच निवडणुकीत मुक्त हस्ताने झालेली पैशांची उधळण हेही कारण असल्याचं सांगितलं जातं. गिरीश महाजनांनी जामनेर आणि जळगावमधून दोन हजारांहून अधिक कार्यकर्ते आणले होते. त्याचबरोबर नीट प्लानिंग करून महाजन, भामरे, रावल या तिघांनी प्रचंड मेहनत घेतली, हे नाकारता येत नाहीच.\nधुळे महानगर पालिकेत भाजपने शहराला अच्छे दिन आणणार, असं आश्वासन दिलंय. तसं मुख्यमंत्र्यांनीच धुळ्यात येऊन सांगितलंय. सध्या तरी महापालिकेत भाजपलाच अच्छे दिन आलेत. आता धुळे शहराला अच्छे दिन येतील, अशी अपेक्षा मात्र धुळेकरांना फारशी नाही.\nइलेक्टोरल बॉण्डमुळे मोदी सरकारच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह\nइलेक्टोरल बॉण्डमुळे मोदी सरकारच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह\nइंदिरा गांधीः गुंगी गुडिया ते देशाची दुर्गा\nइंदिरा गांधीः गुंगी गुडिया ते देशाची दुर्गा\nकॉमन मिनिमम प्रोग्रामः सत्तेसाठी एकत्र यायचं की विकासासाठी\nकॉमन मिनिमम प्रोग्रामः सत्तेसाठी एकत्र यायचं की विकासासाठी\nकलम ३७० रद्द केल्यानंतर काश्मीरमधला शेतकरी कोलमडलायः राजू शेट्टी\nकलम ३७० रद्द केल्यानंतर काश्मीरमधला शेतकरी कोलमडलायः राजू शेट्टी\nइलेक्टोरल बॉण्डमुळे मोदी सरकारच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह\nइलेक्टोरल बॉण्डमुळे मोदी सरकारच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह\nतंत्रज्ञानाच्या युगात अश्मयुगातल्या मानवी मेंदूचं काय होणार\nतंत्रज्ञानाच्या युगात अश्मयुगातल्या मानवी मेंदूचं काय होणार\nफारुख इंजिनिअर बीसीसीआयच्या कारभारावर बोलले, त्यात चूक काय\nफारुख इंजिनिअर बीसीसीआयच्या कारभारावर बोलले, त्यात चूक काय\nश्रमिक कष्टकऱ्यांचा आवाज लोकशाहीर द ना गव्हाणकर\nश्रमिक कष्टकऱ्यांचा आवाज लोकशाहीर द ना गव्हाणकर\nपाकिस्तानातूनच नाही, कुठूनही कांदा आयात करणं हा देशद्रोहच\nपाकिस्तानातूनच नाही, कुठूनही कांदा आयात करणं हा देशद्रोहच\nऑन द स्पॉट भीमा कोरेगावः भय संपवणारी अस्मितेची ओढ\nऑन द स्पॉट भीमा कोरेगावः भय संपवणारी अस्मितेची ओढ\nअनिल गोटेंनी राजीनामा का दिला - घेतला\nअनिल गोटेंनी राजीनामा का दिला - घेतला\nशेतकरी संघटनेचे कार्यकर्ते संविधानाचं परिशिष्ट का जाळतात\nशेतकरी संघटनेचे कार्यकर्ते संविधानाचं परिशिष्ट का जाळतात\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nअशोक गेहलोतः हारकर जितनेवाले को जादूगर कहते हैं\nअशोक गेहलोतः हारकर जितनेवाले को जादूगर कहते हैं . . .\nसरदार पटेल पंतप्रधान झाले असते तर\nसरदार पटेल पंतप्रधान झाले असते तर . . .\nट्रोलिंगची विकृती किती इंचात मोजायची\nट्रोलिंगची विकृती किती इंचात मोजायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/pune-fire-brigades-workers-are-save-the-life-of-a-man-who-trap-in-dranage-117999/", "date_download": "2019-11-22T00:40:16Z", "digest": "sha1:VW447AII4CIZ4ZFI3RWPXSZP736PYYO7", "length": 6852, "nlines": 84, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pune : नाल्यात अडकलेल्याची अग्निशमन दलाकडून सुखरुप सुटका - MPCNEWS", "raw_content": "\nPune : नाल्यात अडकलेल्याची अग्निशमन दलाकडून सुखरुप सुटका\nPune : नाल्यात अडकलेल्याची अग्निशमन दलाकडून सुखरुप सुटका\nएमपीसी न्यूज – काल झालेल्या मुसळधार पावसाने अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात आज दुपारपर्यंत किमान 70 च्यावर झाङपङीच्या घटनांची नोंद झाली. यामध्ये एक वाईट घटना म्हणजे बसवर पडलेल्या झाङाने एका पीएमपीएमएल कर्मचारी याचा अंत झाला.\nपरंतु, काल रात्री गंज पेठ येथील नाल्यात सनी लुंकङे नावाचा इसम तोल जाऊन नाल्यात घसरला होता. पाऊस मुसळधार सुरूच असल्याने पाण्याचा प्रवाह वाढतच होता. त्याचवेळी अग्निशमन दलाचे जवान चंद्रकांत आनंदास यांनी तातडीने दलाकङील रस्सीचे लुप तयार करत त्याच्या दिशेने टाकून खांद्याकङून काखेत अङकावून त्या इसमाला हळूवारपणे नाल्यातून सुखरुप बाहेर काढले. तो सुखरुप बाहेर येताच त्याने घाबरलेल्या स्थितीतच अग्निशमन दलाचे आभार मानले.\nया कामगिरीमध्ये अग्निशमन दलाचे सहाय्यक विभागीय अधिकारी रमेश गांगङ, चालक गणेश केदारी व जवान चंद्रकांत आनंदास, राजेश कांबळे, श्रावण चव्हाण यांनी सहभाग घेतला.\nPimpri: कोजागिरी पोर्णिमेसाठी महापालिकेची उद्याने रात्री 12 वाजेपर्यंत खुली राहणार\nMaval : मावळात तीन महिन्यात 1400 कोटींचा निधी – राज्यमंत्री बाळा भेगडे\nPune : महापौर-उपमहापौरांनी मानले आभार; उद्या होणार नवीन पदाधिकाऱ्यांची निवड\nTalegaon Dabhade : नगरपरिषदेच्या कामकाजासंदर्भात सत्तारूढ भाजपने हॉटेलमध्ये घेतलेल्या…\nPune : मॉन्डेलेझ इंडियाच्या ‘शुभ आरंभ’चा पाच वर्षांत एक लाख लाभार्थींना फायदा\nPune : बँकॉकमधील आंतरराष्ट्रीय नृत्यस्पर्धेत वैष्णवीचे यश\nChikhali : उघड्या वायरचा शॉक लागून भाजलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू\nNigdi : अग्निशमन दलाच्या जवानांचे प्रसंगावधान; घरात अडकलेल्या दीड वर्षीय चिमुकल्याची…\nVadgaon Maval : वडगाव नगरपंचायतीच्या सर्व विषय समित्यांच्या सभापतीपदी महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी\nPune : महापौर-उपमहापौरांनी मानले आभार; उद्या होणार नवीन पदाधिकाऱ्यांची निवड\nTalegaon Dabhade : नगरपरिषदेच्या कामकाजासंदर्भात सत्तारूढ भाजपने हॉटेलमध्ये घेतलेल्या संयुक्त आढावा बैठकीवरून शहरात…\nTalegaon : सुदुंबरे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी भरत घोजगे\nPune : मॉन्डेलेझ इंडियाच्या ‘शुभ आरंभ’चा पाच वर्षांत एक लाख लाभार्थींना फायदा\nPimpri: तंबाखूच्या जाहिरातींवर बंदी घालावी -खासदार श्रीरंग बारणे यांची लोकसभेत मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%B5", "date_download": "2019-11-22T00:59:13Z", "digest": "sha1:W2RSVRN4ZUNJGZBGGGI6YFSZ653KMFPH", "length": 30713, "nlines": 229, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नरेंद्र जाधव - विकिपीडिया", "raw_content": "\nजन्म मे २८, इ.स. १९५३\nकार्यक्षेत्र अर्थशास्त्र, शिक्षण, समाजशास्त्र, लेखक\nडॉक्टरेटचे मार्गदर्शक प्रा. ग्रीन\nडॉ. नरेंद्र दामोदर जाधव (इ.स. १९५३ - हयात) हे भारतीय अर्थशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, लेखक व समाजशास्त्रज्ञ आहेत. ते रिझर्व बँकेचे मुख्य आर्थिक सल्लागार आहेत. अर्थशास्त्र आणि ललित साहित्य तसेच इतर समाजिक विषयांवर मराठी, हिंदी व इंग्लिश भाषांत त्यांनी लेखनही केले आहे. नियोजन मंडळाचे माजी सदस्य होते.\nमे २८, इ.स. १९५३ रोजी त्यांचा जन्म एका सामान्य दलित महार कुटुंबात झाला व इ.स. १९५६ मध्ये त्यांच्या कुटूंबीयांनी बौद्ध धर्म स्वीकारला.[१] वडाळ्याच्या वस्तीत जाधवांचे बालपण गेले. ’आमचा ��ाप आन् आम्ही' या मराठी पुस्तकात त्यांनी आत्मचरित्र मांडले आहे. जगातल्या वीस भाषांमध्ये त्याचे अनुवाद झाले आहेत.\nजाधवांनी मुंबई विद्यापीठाकडून १९७३ साली संख्याशास्त्र हा विषय घेऊन बी.एस्सी. (विशेष नैपुण्यासह प्रथम वर्ग) आणि १९८६ अमेरिकेच्या इंडियाना विद्यापीठातील अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट मिळवली. या विद्यापीठाकडून 'सर्वोत्कृष्ठ आंतरराष्ट्रीय विद्यार्थी' हा विशेष बहुमान मिळवला.\nडॉ. जाधव यांची रिर्झव्ह बँकेतली ३१ वर्षांची कारकीर्द. त्यांनी ऑक्टोबर २००८ मध्ये 'प्रिन्सिपल ॲडव्हायजर ॲन्ड चीफ इकॉनॉमिस्ट' या पदावरून स्वेच्छानिवृत्ती घेतली. रिझर्व बँकेत असताना ते अफगाणिस्तान सेंट्रल बँकेचे प्रमुख सल्लागार होते व साडेचार वर्षे 'आंतरराष्ट्रीय नाणेनिधी'मध्येही होते. तसेच ते पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते.\nनरेंद्र जाधव यांनी तीन भाषेत ३७ पुस्तके लिहिली आहेत - इंग्रजीमध्ये १९, मराठीत १३, आणि हिंदीमध्ये ३. ३०० पेक्षाही अधिक शोध पेपर आणि लेख. या पुस्तकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर २१ पुस्तके आणि रवींद्रनाथ टागोरांवर ३ पुस्तके ज्यात विश्लेषणात्मक जीवनचरित्र आणि निवडक कविता, लघु कथा, नाटक, विडंबने, लेख आणि भाषण यांच्या अनुवादाचा समावेश आहे.\nयुगपुरूष महामानव – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (चित्रमय चरित्र, बृहन मुंबई महानगर पालिका, २०१६)\nप्रज्ञासूर्य डॉ. आंबेडकर : समग्र वैचारिक चरित्र (ग्रंथाली, मुंबई, २०१४)\nप्रज्ञा महामानवाची : डॉ. बाबासाहेब आंबेडकर समग्र लेखनकार्य (संपादन) खंड १: राजकिय लेखन\nप्रज्ञा महामानवाची : डॉ. बाबासाहेब आंबेडकर समग्र लेखनकार्य (संपादन) खंड २: अर्थशास्त्र, समाजशास्त्र, कायदा-संविधान आणि धर्मशास्त्र (ग्रंथाली, मुंबई, २०१३)\nलसावी माझ्या समग्र अभिव्यक्तीचा (ग्रंथाली, मुंबई, २०१३)\nबोल महामानवाचे : ५०० मर्मभेदी भाषणे (संपादन) खंड १ : आत्मनिवेदन, अनुयायी मार्गदर्शन आणि समग्रसूची\nबोल महामानवाचे : ५०० मर्मभेदी भाषणे (संपादन) खंड २ : सामाजिक, आर्थिक, धार्मिक आणि कायदा-संविधान विषयक भाषणे\nबोल महामानवाचे : ५०० मर्मभेदी भाषणे (संपादन) खंड ३ : राजकिय भाषणे (ग्रंथाली, मुंबई, २०१२)\nरविंद्रनाथ टागोर: युगनिर्माता विश्वमानव (ग्रंथाली, मुंबई, २०११)\nरविंद्रनाथ टागोर: समग्र साहित्य दर्शन (ग्रंथाली, मुंबई, २०११)\nभयशून्य ���ित्तजेथ: रविंद्रनाथांच्या १५१ प्रतिनिधीक कविता (ग्रंथाली, मुंबई, २०१०)\nआमचा बाप आन् आम्ही (ग्रंथाली, मुंबई, १९९३) (१९९ वी आवृत्ती)\nडॉ. आंबेडकर: आर्थिक विचार आणि तत्त्वज्ञान (सुगावा प्रकाशन, पुणे १९९२)\nडॉ. आंबेडकर : आत्मकथा एवं जनसंवाद (प्रभात प्रकाशन, नवी दिल्ली २०१५)\nडॉ. आंबेडकर : सामाजिक विचार एवं दर्शन (प्रभात प्रकाशन, नवी दिल्ली २०१५)\nडॉ. आंबेडकर : आर्थिक विचार एवं दर्शन (प्रभात प्रकाशन, नवी दिल्ली २०१५)\nडॉ. आंबेडकर : राजनिती, धर्म और संविधान विचार (प्रभात प्रकाशन, नवी दिल्ली २०१५)\nविश्वमानव रबिन्द्रनाथ टागोर (प्रभात प्रकाशन, नवी दिल्ली २०१५)\n^ \"अंबेडकर ने मनुष्‍य के रूप में जीने का हक दिलाया: डॉ जाधव– News18 हिंदी\". News18 India. 2018-03-21 रोजी पाहिले.\nनरेंद्र जाधव यांचे अधिकृत संकेतस्थळ\nतो व्यक्ती ज्याचे पुस्तक २० वर्षानंरतही बेस्ट सेलर बनलेले आहे\n• रुस्तुम अचलखांब • प्रल्हाद केशव अत्रे • अनिल अवचट • सुभाष अवचट • कृ.श्री. अर्जुनवाडकर • बाबुराव अर्नाळकर\n• लीना आगाशे • माधव आचवल • जगन्नाथ रघुनाथ आजगावकर • मंगला आठलेकर • शांताराम आठवले • बाबा आढाव • आनंद पाळंदे • नारायण हरी आपटे • मोहन आपटे • वामन शिवराम आपटे • विनीता आपटे • हरी नारायण आपटे • बाबा आमटे • भीमराव रामजी आंबेडकर • बाबा महाराज आर्वीकर\n• नागनाथ संतराम इनामदार • सुहासिनी इर्लेकर\n• निरंजन उजगरे • उत्तम कांबळे • शरद उपाध्ये • विठ्ठल उमप • प्रभाकर वामन उर्ध्वरेषे • उद्धव शेळके\n• एकनाथ • महेश एलकुंचवार\n• जनार्दन ओक •\n• शिरीष कणेकर • वीरसेन आनंदराव कदम • कमलाकर सारंग • मधु मंगेश कर्णिक • इरावती कर्वे • रघुनाथ धोंडो कर्वे • अतुल कहाते • नामदेव कांबळे • अरुण कांबळे • शांताबाई कांबळे • अनंत आत्माराम काणेकर • वसंत शंकर कानेटकर • दत्तात्रय बाळकृष्ण कालेलकर • किशोर शांताबाई काळे • व.पु. काळे • काशीबाई कानिटकर • माधव विनायक किबे • शंकर वासुदेव किर्लोस्कर • गिरिजा कीर • धनंजय कीर • गिरीश कुबेर • कुमार केतकर • नरहर अंबादास कुरुंदकर • कल्याण कुलकर्णी • कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी • दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी • वामन लक्ष्मण कुलकर्णी • वि.म. कुलकर्णी • विजय कुवळेकर • मधुकर केचे • श्रीधर व्यंकटेश केतकर • भालचंद्र वामन केळकर • नीलकंठ महादेव केळकर • महेश केळुस्कर • रवींद्र केळेकर • वसंत कोकजे • नागनाथ कोत्ताप���्ले • अरुण कोलटकर • विष्णु भिकाजी कोलते • श्रीपाद कृष्ण कोल्हटकर • श्री.के. क्षीरसागर • सुमति क्षेत्रमाडे • सुधा करमरकर\n• शंकरराव खरात • चांगदेव खैरमोडे • विष्णू सखाराम खांडेकर • नीलकंठ खाडिलकर • गो.वि. खाडिलकर • राजन खान • गंगाधर देवराव खानोलकर • चिंतामणी त्र्यंबक खानोलकर • संजीवनी खेर • गो.रा. खैरनार • निलीमकुमार खैरे • विश्वनाथ खैरे • चंद्रकांत खोत\n• अरविंद गजेंद्रगडकर • प्रेमानंद गज्वी • माधव गडकरी • राम गणेश गडकरी • राजन गवस • वीणा गवाणकर • अमरेंद्र गाडगीळ • गंगाधर गाडगीळ • नरहर विष्णु गाडगीळ • सुधीर गाडगीळ • लक्ष्मण गायकवाड • रामचंद्र भिकाजी गुंजीकर • वसंत नीलकंठ गुप्ते • अरविंद गोखले • दत्तात्रेय नरसिंह गोखले • मंदाकिनी गोगटे • शकुंतला गोगटे • अच्युत गोडबोले • नानासाहेब गोरे • पद्माकर गोवईकर •\n• निरंजन घाटे • विठ्ठल दत्तात्रय घाटे • प्र.के. घाणेकर\n• चंद्रकांत सखाराम चव्हाण • नारायण गोविंद चापेकर • प्राची चिकटे • मारुती चितमपल्ली • विष्णुशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर • वामन कृष्ण चोरघडे • भास्कर चंदनशिव\n• बाळशास्त्री जांभेकर • नरेंद्र जाधव • सुबोध जावडेकर • शंकर दत्तात्रेय जावडेकर • रामचंद्र श्रीपाद जोग • चिंतामण विनायक जोशी • लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी • वामन मल्हार जोशी • श्रीधर माधव जोशी • श्रीपाद रघुनाथ जोशी • जगदीश काबरे •\n• अरूण टिकेकर • बाळ गंगाधर टिळक •\n• विमला ठकार • उमाकांत निमराज ठोमरे •\n• वसंत आबाजी डहाके\n• नामदेव ढसाळ • अरुणा ढेरे • रामचंद्र चिंतामण ढेरे •\n• तुकाराम • तुकडोजी महाराज • दादोबा पांडुरंग तर्खडकर • गोविंद तळवलकर • शरद तळवलकर • लक्ष्मीकांत तांबोळी • विजय तेंडुलकर • प्रिया तेंडुलकर •\n• सुधीर थत्ते •\n• मेहरुन्निसा दलवाई • हमीद दलवाई • जयवंत दळवी • स्नेहलता दसनूरकर • गो.नी. दांडेकर • मालती दांडेकर • रामचंद्र नारायण दांडेकर • निळू दामले • दासोपंत • रघुनाथ वामन दिघे • दिवाकर कृष्ण • भीमसेन देठे • वीणा देव • शंकरराव देव • ज्योत्स्ना देवधर • निर्मला देशपांडे • कुसुमावती देशपांडे • गणेश त्र्यंबक देशपांडे • गौरी देशपांडे • पु.ल. देशपांडे • पुरुषोत्तम यशवंत देशपांडे • लक्ष्मण देशपांडे • सखाराम हरी देशपांडे • सरोज देशपांडे • सुनीता देशपांडे • शांताराम द्वारकानाथ देशमुख • गोपाळ हरी देशमुख • ���दानंद देशमुख • मोहन सीताराम द्रविड •\n• चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी • मधुकर धोंड •\n• किरण नगरकर • शंकर नारायण नवरे • गुरुनाथ नाईक • ज्ञानेश्वर नाडकर्णी • जयंत विष्णू नारळीकर • नारायण धारप • निनाद बेडेकर • नामदेव\n• पंडित वैजनाथ • सेतुमाधवराव पगडी • युसुफखान महम्मदखान पठाण • रंगनाथ पठारे • शिवराम महादेव परांजपे • गोदावरी परुळेकर • दया पवार • लक्ष्मण रामचंद्र पांगारकर • विश्वास पाटील • शंकर पाटील • विजय वसंतराव पाडळकर • स्वप्ना पाटकर • प्रभाकर आत्माराम पाध्ये • प्रभाकर नारायण पाध्ये • गंगाधर पानतावणे • सुमती पायगावकर • रवींद्र पिंगे • द्वारकानाथ माधव पितळे • बळवंत मोरेश्वर पुरंदरे • केशव जगन्नाथ पुरोहित • शंकर दामोदर पेंडसे • प्रभाकर पेंढारकर • मेघना पेठे • दत्तो वामन पोतदार • प्रतिमा इंगोले • गणेश प्रभाकर प्रधान • दिलीप प्रभावळकर • सुधाकर प्रभू • अनंत काकबा प्रियोळकर •\n• निर्मलकुमार फडकुले • नारायण सीताराम फडके • यशवंत दिनकर फडके • नरहर रघुनाथ फाटक • फादर दिब्रिटो • बाळ फोंडके •\n• अभय बंग • आशा बगे • श्रीनिवास नारायण बनहट्टी • बाबूराव बागूल • रा.रं. बोराडे • सरोजिनी बाबर • बाबुराव बागूल • विद्या बाळ • मालती बेडेकर • विश्राम बेडेकर • दिनकर केशव बेडेकर • वासुदेव श्रीपाद बेलवलकर • विष्णू विनायक बोकील • मिलिंद बोकील • शकुंतला बोरगावकर •\n• रवींद्र सदाशिव भट • बाबा भांड • लीलावती भागवत • पुरुषोत्तम भास्कर भावे • विनायक लक्ष्मण भावे • आत्माराम भेंडे • केशवराव भोळे • द.ता. भोसले • शिवाजीराव भोसले •\n• रमेश मंत्री • रत्नाकर मतकरी • श्याम मनोहर • माधव मनोहर • ह.मो. मराठे • बाळ सीताराम मर्ढेकर • गंगाधर महांबरे • आबा गोविंद महाजन • कविता महाजन • नामदेव धोंडो महानोर • श्रीपाद महादेव माटे • गजानन त्र्यंबक माडखोलकर • व्यंकटेश दिगंबर माडगूळकर • लक्ष्मण माने • सखाराम गंगाधर मालशे • गजमल माळी • श्यामसुंदर मिरजकर • दत्ताराम मारुती मिरासदार • मुकुंदराज • बाबा पदमनजी मुळे • केशव मेश्राम • माधव मोडक • गंगाधर मोरजे • लीना मोहाडीकर • विष्णु मोरेश्वर महाजनी •\n• रमेश मंत्री • विश्वनाथ काशिनाथ राजवाडे • विजया राजाध्यक्ष • मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष • रावसाहेब कसबे • रुस्तुम अचलखांब • पुरुषोत्तम शिवराम रेगे • सदानंद रेगे •\n• शरणकुमार लिंबाळे • लक्ष्��ण लोंढे • गोपाळ गंगाधर लिमये •\n• तारा वनारसे • विठ्ठल भिकाजी वाघ • विजया वाड • वि.स. वाळिंबे • विनायक आदिनाथ बुवा • सरोजिनी वैद्य • चिंतामण विनायक वैद्य •\n• मनोहर शहाणे • ताराबाई शिंदे • फ.मुं. शिंदे • भानुदास बळिराम शिरधनकर • सुहास शिरवळकर • मल्लिका अमर शेख • त्र्यंबक शंकर शेजवलकर • उद्धव शेळके • शांता शेळके • राम शेवाळकर •\n• प्रकाश नारायण संत • वसंत सबनीस • गंगाधर बाळकृष्ण सरदार • त्र्यंबक विनायक सरदेशमुख • अण्णाभाऊ साठे • अरुण साधू • राजीव साने • बाळ सामंत • आ.ह. साळुंखे • गणेश दामोदर सावरकर • विनायक दामोदर सावरकर • श्रीकांत सिनकर • प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे • समर्थ रामदास स्वामी • दत्तात्रेय गणेश सारोळकर\nइ.स. १९५३ मधील जन्म\nलाल दुवे असणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ ऑगस्ट २०१९ रोजी २०:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/4398?page=2", "date_download": "2019-11-22T00:46:05Z", "digest": "sha1:WDVTKOPJAJOZIIA2N7LBVXLQGUW5P7GJ", "length": 37212, "nlines": 549, "source_domain": "www.maayboli.com", "title": "बहर गुलमोहराचा | Page 3 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /बहर गुलमोहराचा\nगडावरील अजरामर कवींनी आज केलेल्या कविता पाहोनी आमचे डोळे तृप्त जाहले. पण त्यातील काही कविता आधीच वाहून गेल्या असे समजले. तरी उरलेल्या कविता वाहून जाउ नयेत म्हणुन हा प्रयास. तिथल्या कविता मी इथे छापतो आहे. मूळ कवींनी आपापली कविता मग इथेच खाली पेस्ट करावी. नंतर ही पोस्ट एडिट करेन म्हणजे मालकीहक्क कायद्याचा भंग होणार नाही. वाहून गेलेल्या कवितांच्या मालकांना जर त्या लक्षात असतील तर त्या इथे पोस्टून आमचे देखील प्रबोधन करावे..\nतर आजच्या सर्वोत्कृष्ट कवितेने सुरुवात करुया:\nमागल्या दिवसाचा संताप अन दु:ख\nअवहेलना, निराशा व नकार\nआगामी विदग्धतेची चाहूल लागते\nजेव्हा आसमंतात घुमते आवाहनात्मक हाक.......\nदोघं मिळून खातो आम्ही\nवर म्हणतो माझं आइक\nलाच दिली की आपण त्याचे पाइक.\nदीपिका पडुकोणच्या बहिणीने लिहिलेली कविता.\nउंची केवढी हो तिची,\nसर्व लोक गं म्हणती,\nत्याला मुळी नाही सर.\nखडखड .... .... (मंदशी)\nतीला एक छोटी सोंड\nसोंड कसली कात्रीच ती\nवरील कवितेवर एकापाठोपाठ एक खालील दोन प्रतिक्रिया आल्या:\nआणि मीनु यांना अजुन एक कविता स्फुरली:\nजीडीच्या कवितांना नाही चाल\nअंगावर पडते प्रतिक्रियेची पाल\nदिपीकाच्या गालाला रणबीरचा गाल\nकवितेचं नाव आहे 'ओळखा पाहू'\nकाका माझा होतो भुवन\nकाका कधी असतो मंगल\nका होते मोठी दंगल\nकाका आपल्याच नादात मग्न\nकाकाची होतात दोन्दोन लग्न\nकाका कापतो केस बारीक\nकाका खातो रोज खारीक\nकाका बोलतो विचार करुन\nकाका अस्सा माझा छान\nहीच कवितेची बाधा आजुबाजुच्या बाफंना होउन, मृण्मयी ह्यांनी पाडलेली कविता:\nइथे कुणालाही दुखवायचा हेतु नाही\nआणि मनं जोडणारा कवितेसारखा सेतु नाही\nकाव्य स्फुरायला मदतीची अपेक्षा नाही\nपण माझं गद्य वाचण्याखेरीज दुसरी कठोर शिक्षा नाही.\nआणि सरते शेवटी, फूल ना फुलाची पाकळी म्हणुनः\nकी वाचण्यास दाम मोजला\nआम्ही लिहितो, आम्ही वाचतो\nकौतुक का बघवेना तुम्हाला\nअसेल विषय तोच पुन्हा\nपण रोज नवा साज दिला\nम्हणुन दिसामाजी रतीब घातला\nगुलमोहर - विनोदी लेखन\nकेदार काय दिव्य अनुमान\n(चाल संत्र लिंबू पैशा पैशाला )\nटाटांची नॅनो आली सिंगूरला\nउपास करून जीव दमला\n(पैला खो खोचक पणाचा\nदूस्रा खो खोडसाळ पणाचा\nतीस्रा खो खोकल्यातला )\nअरे केदार भाउ तिसरा खो.. न मिळाल्या खोक्याचा...\nअरे केदार भाउ तिसरा खो.. न मिळाल्या खोक्याचा...\nसत्या, केदार - धमाल ह. ह. पु. सत्या ही सविता कोण बरे\nआजच्या ज्वलंत आणि जिव्हाळ्याच्या विषयावर नमुकर स्वाती हिने पाडलेली ही कविता देत आहे..\nडास हो डास ...\nएक ही नको आस पास...\nहीच लावली मी आस...\nनव-याने ही घेतला एकच ध्यास..\nआमचे पागलपन बघुन वैतागली माझी सास..\nतरी जात नाही हा डास...........\nकछवा लावा वा वापरा ओडोमॉस\nतरी कमी न होतो यांचा त्रास......\nरक्त पितात जसा काही टोमटो सॉस...\nझोप लागत नाही म्हणुन नखे कापण्याचा करावा लागतो टाईमपास..\nमग सकाळी ऊठायला करायला लागतो प्रयास..\nपण डासांचे genuine कारण समजुन घेत नाही बॉस\nडासांचा हा त्रास बघुन नवरा ही झाला आहे उदास\nम्हणतो किती छळतो हा डास\nकविता करायचा प्रयत्न केला मी खास..\nपण अमर आणि वर्षा सोडुन दिला नाही कोणी रिस्पॉन्स\nमाझी कविता रुचली नाही कोणाच्याही मनास\nम्हणुन माझे मन झाले उदास\nआण��� अमर तु ह्यावर काढुन दात हसलास\nआता कविता करायचा उत्साह झाला आहे खल्लास\nवाचता वाचता नेत्रांना पूर,\nअरे पहा गेली गेली\nबेबस पे करम कीजिये सरकार-ए-कविता...\nहे माझे दोन पैसे. काही मुठभर नतद्रष्ट मायबोलीकरांना ही गझल म्हणजे काहीच्या काही कविता किंवा बडबडगीत किंवा एका बडबडगीताचे विडंबन वाटण्याची शक्यता आहे. त्यांना माझे आवाहन आहे की त्यांनी स्रुजननशीलतेचा आनंद घ्यायला सुरुवात करावी. व त्यासाठी हीच योग्य वेळ आहे. सर्व प्रकारच्या प्रतिसादांचे मनापासून स्वागत आहे\nलेखणीवाल्या प्राण्यांची भरली होती सभा\nपोपट होता सभापती मधोमध उभा\nपोपट म्हणाला, मित्रांनो देवाघरची देणगी\nदेवाघरची देणगी, अशी ही लेखणी\nह्या लेखणीचे कराल काय \nगाय म्हणाली अशा अशा\nपाडेन मी कविता खाशा\nघोडा म्हणाला, कथा ढापेन कविता पाडेन\nमी सगळ्या गुलमोहोरात हैदोस घालेन हैदोस घालेन\nकुत्रा म्हणाला, कुत्रा म्हणाला\nमांजरी म्हणाली, नाही गं बाई\nकुत्र्यासारखे माझी मुळीच नाही\nखूप खूश होइन जेव्हा प्रतिक्रीया येइल, प्रतिक्रीया येइल\nखार म्हणाली, खार म्हणाली\nपडेल कविता, पडेल कविता\nतेव्हाच होतील प्रतिसादांच्या बाता\nमासा म्हणाला, लेखणीचा उपयोग\nकाय सांगु आता पण..पाडत राहिन कविता\nमोर म्हणाला, लाडं लाडं कविता पाडेन मी पाडेन\nकवितेत माझ्या अगम्य शब्द टाकेन मी टाकेन\nकांगारु म्हणाले, माझे काय \nखाली डोकं वर पाय \nह्या लेखणीचा कर्फरा (करा फरा फरा) उपयोग\nनाहीतर काय होइल, काय होइल, काय होइल....\nदोन पायांच्या माणसाची ज्ञानेश्वरी\nलोकांच्या मनावर राज्य करत राहिल \nसिंडीताई कर्फरा शब्द अतिशय आवडला. कसं बरं सुचतं तुम्हाला\nचिनु, धन्यवाद. मी काही फार्फार मोठी कवयत्री नाही. मनात येइल ते इथे उतरवते. इथे मायबोलीवर मृ सारख्या दिग्गज प्रतिभावंतांचे मार्गदर्शन आणि आशिर्वाद आहेत. आपल्या सर्वांचा सपोर्ट आहे. निभवुन नेते आहे झालं\n\"सिंडीताई, तुम्ही हल्लीच कविता लिहायला लागलात म्हणून सांगतो.. जरा दमाने येऊ द्या.. मायबोलीवरच्या दिग्गजांना () पचायचं नाही नाहितर... अहो त्यांना त्यात स्पर्धा कसली वाटते काय माहित... पण ही विकृती मारली पाहिजे.. \"\nतुझ्या काव्यप्रतिभेच्या दीपस्तंभी अत्त्यूत्तूंग अविष्कारामूळे आम्ही दि:ड्मूढ (आयला, कसा लिहायचा हा शब्द गुलमोहोरात विचारला पाहिजे) होऊन आमचा मुखस्तंभ झाला आहे.\nम्हण���े आम्ही खुष झालो आहोत. बोल, तुला काय बक्षीस हवे\n.. नाही चिरा, नाही पणती.\nवा मस्तच ... पचायला अवघड आहे, पण इलाज नाही 'सत्य हे नेहमी खरे असते' [कोणी म्हंटले आहे बरे \nstart to end सगळ्या वाचल्या, मस्त मजा आली ... अगदी नावाप्रमाणे बहर आला आहे.\nतुम्ही सगळे आहात, म्हणून थोडेफार हसता तरी येतेय सध्या इथे, त्यामुळे चालूद्या\nहवे ते लाभले असूनी नीजेची याचना..\nअसे मी मोठमोठ्यांचे दिवाळे पाहिले..\nकर्फरा हा शब्द आता नेहमी वापरणार शेवटचे कडवे सही आहे.\nआपल्या सर्वांना माझी गझल आवडली हे बघुन परमानंद झाला. कर्फरा ह्या शब्दाविषयी बोलायचं तर पूढील गझल कार्यशाळेत सर्व गझल ह्या शब्दाने सुरु होउन ह्याच शब्दाने संपवाव्या अशी थीम ठेवावी असे माझ्या एका मित्राने सुचविले आहे. परंतु त्याला योग्य ते शब्द सूचत नसल्याने मीच इथे देते आहे.\nकर्फरा हा शब्द आता नेहमी वापरणार >>> म्हणजे तुमच्या ब्लॉगवर का ह्याहुन मोठे भाग्य ते काय\nफर्फरा हा शब्द वापरताना सिंड्रेला मॅडम यांचा शिक्का वापरण्यास मात्र कृपया विसरू नका.\nसिंडी मस्तच.. भावना पोचल्या.. तुझ्या काव्यचांदण्यात आम्हाला अशीच भिजवत रहा...\nआयला हा 'सर' काय लवकर सरत नाही बहूतेक माबोतून.\nसिंड्रेला सर, आपलं मॅडम, गझलेत 'सर' बसवला तर मीटर बिघडेल काय नाही, काळाची गरज आहे म्हणून सांगतोहे.\nकाळाची गरज म्हणजे त्या बागूल काळाची नव्हे हां.\nता.क. - चिन्मय सर, स्लार्टी सरांना कर्फरा म्हणायचे आहे हो. फर्फरा या शब्दावर नविन कविता कर्फरा बघू.\n.. नाही चिरा, नाही पणती.\nसिंड्रेला मॅडम, तुम्हाला दोन गावं इनाम\nघरदार अंगण सारं सारं थरारलं.\nअशी सुखाची बरसात करत गेलं.\nथोडंफार मलाही बरं वाटलंच की,\nजुने मित्र परत दिसले,\nत्याच त्या जुन्या जखमा\nपरत परत कुरेदू लागले.\nकरवा चौथला अडलेली सव्वाष्ण\nखूप सारं शिमर त्वचेवर\nसुखेनैव घर नांदू लागलं..\n(म्हणून भारतीय संस्कृती महान\nत्यातल्यात्यात गाजर का हलवा, सिंदूर आणि करवा चौथ तर फारच महान..)\nपुपुवर काल स्लार्टीची शेजारीण व त्याचे लग्न या विषयावर चर्चा रंगली होती. त्यावर मातेने चर्चेसाठी नविन विषय घेण्याची सूचना केली.\n'स्लार्टीची शेजारीण' हा विषय बदलून आता आपण नवीन विषय टीपीसाठी घेऊयात. विषय आहे, 'कपाशीवरील कीड आणि गाजरगवत'.\nबेबस पे करम कीजिये सरकार-ए-कविता...\nटीपीसाठी दिलेल्या विषयावर कविता, चारोळी, कथा, नाटुकले, नाट्यछटा, ��लित इत्यादी प्रकारातला टीपी येणे अपेक्षित आहे. उदाहरण देत आहे.\n('घड्याळात वाजला एक' या अजरामर टीनेजर गीताच्या चालीवर)\nएन्ड्रिन मारण्यात १ तास गेला बाई मी नाही टीपी केला....\nबेबस पे करम कीजिये सरकार-ए-कविता...\nप्रकार : गद्य हायकू (अर्थात, अलक)\nकापूस पेरला, कीड आली... नायलॉनची मागणी वाढली.\nप्रकार : पार्ले बाफ\nअमुक - हे वाचा - कपाशीवर कीड आली आहे.\nतमुक - काय किड करतोस की काय \nढमुक - हेकायचाल्लेआहेकळतनाही... आज नाचणीची भाकरी, चिकन आ ला पूज आणि रावणपेस्ट्री. आता झोप आली आहे\nअमुक - कपाशीवर कीड आली आहे म्हणे \nतमुक - (शालजोडीतले मारणे) [कपाशीवरची कीड हे ऐकूनच मरते].\nढमुक - भारतातून काय काय आणलंत \nअमुक - सु(योग्य तो काळ) गडकर्स. दरवाजा उघडला आहे. आज कपाशीवर कीड आहे.\nतमुक - हो ना मूडच गेला... आत्या, मस्तपैकी चहा टाका बघू.\n अजून बुधवार सुरूच की काय हो तुमचा \nअमुक - चला, वाडकरी, दिंडी दरवाजा उघडलाय. या पटपट.\nतमुक - आजचा सुविचार : कपाशीवर कीड आली आहे.\nढमुक - काय सुविचार घेऊन बसलायस \nउसके दुश्मन हैं बहुत\nमायबोली हे काही कं बा मित्र-मैत्रीणींनी चालवलेले मॅगझिन आहे हे वरील हायकु वरुन सिद्ध होते. \"आमच्या\" सीटीबाफवर काय म्हणुन हायकु नै केली\nहे काही साहित्य प्रकार (;)) आमचे शेजाराज्यकर श्रीयुत विनय देसाई ह्यांनी पाडलेले-\nठिगळण्यात एक तास गेला पण मी नाही टीपी केला.\nदुखण्यात एक तास गेला पण मी नाही टीपी केला.\nशिंडे झकास गं तुझ्या ह्या झकास पर्फारमन्स बद्दल ..\nशिंडीताई तुमच्या चरणी ही माझी छोटुशी कविता सादर अर्पण.\nचुका दाखवण्यात एक तास गेला आन मी नाय टीपी केला.\nह्या काव्य क्षेत्रातल्या काही अ ल क\nकविता, चुका.. , कविता\nकविता, चुका, शिव्याशाप (चा. वांनी रस्त्यावर फिरणारे देवीचे भक्त आठवावेत.)\nश्र ने दिलेल्या विषयावर स्लार्टी व आश्चिग मधला परिसंवादः\nस्ला: कपाशीवरील किडीला आपण भावनाविरहीत तार्कीक दृष्टीकोणातून बघितले पाहिजे. गाजरगवत हा विषय नंतर स्वतंत्र चर्चेस घेता येइल.\nआ: कपाशीवर कीड आहे हे मान्य करण्यासाठी आधी कपास अस्तित्वात आहे असे मान्य करावे लागेल. कपास ही भौतिक दृष्ट्या अनुभवता येणारी गोष्ट असल्याने तिचे अस्तित्व मान्य करता येइल असा निश्कर्ष काढता येइल. परंतु कीड ही केवळ कपाशीवरच आहे का गाजरगवतावर पण कीड आहे हे दिलेल्या उदाहरणातून स्पष्ट होत नाहिये. पण ज्या अर्थी हे उदाहरण दिलेले आहे त्याअर्थी दिलेली माहिती पूर्ण आहे असे मानावे लागेल. जर तसे मानले तर कपास आणि गाजरगवत ह्या दोन्ही गोष्टी एकच आहेत असे स्पष्ट होते. ही वैचारिक बैठक बसल्यावर आता आपल्याला किडीचा उगम शोधायला हवा.\nस्ला: मानवीय दृष्टीकोणातून बघितले तरी कीड आणि कपास ह्या दोन्ही गोष्टींचा निर्माता हा एकच असेल असा निश्कर्ष निघू शकत नाही. निर्माता एकच असला तरी तो देवच असेल असेही म्हणता येणार नाही कारण त्याने कीड आणि कपास ह्या दोन्हीची निर्मिती केली तरी त्याला/तिला सर्वच गोष्टींची माहिती आहे हे सिद्ध होत नाही. सध्यातरी मी मी गाजरगवताचे 'ऍनाग्राम' शोधायचा प्रयत्न करत आहे.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nगुलमोहर - विनोदी लेखन\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/nagpur-ready-to-jump-globally-mayor-nanda-zichkar/08160758", "date_download": "2019-11-21T23:56:25Z", "digest": "sha1:F5PD45YHJCMOQIY2CSIU75H4DZIT5G27", "length": 13415, "nlines": 76, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "जागतिक स्तरावर झेप घेण्यासाठी नागपूर सज्ज : महापौर नंदा जिचकार – Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nजागतिक स्तरावर झेप घेण्यासाठी नागपूर सज्ज : महापौर नंदा जिचकार\nमनपात महापौरांच्या हस्ते ध्वजवंदन : सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार\nनागपूर : केवळ रस्ते, पूलच नव्हे तर प्रदूषणावर मात करण्यासाठी पर्यावरणपूरक वाहतूक, उच्च शिक्षणाच्या सोयी, जीवनमान उंचावणारे प्रकल्प या माध्यमातून नागपूर शाश्वत विकासाकडे वाटचाल करीत आहे. नावीन्यपूर्ण संकल्पना लोकांकडूनच आमंत्रित करून शासकीय विभागातील प्रश्न सोडविण्यात त्याचा उपयोग केला जात आहे. जागतिक स्तरावर नवी ओळख तयार होण्यासाठी नागपूर सज्ज झाले आहे, असे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी केले.\nभारतीय स्वातंत्र्याच्या ७२ व्या वर्धापन दिनानिमित्ताने नागपूर महानगर पालिका मुख्यालयातील हिरवळीवर ध्वजवंदन कार्यक्रम सोहळ्यात त्या बोलत होत्या. मंचावर उपमहापौर दीपराज पार्डीकर, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, आयुक्त अभिजीत बांगर, मंगळवारी झोन सभापती गार्गी चोपडा, नेहरूनगर झोन सभापती समिता चकोले, सातरंजीपुरा झोन सभापती अभिरुची राजगिरे यांची उपस्थिती होती.\nमहापौर नंदा जिचकार यांनी आपल्या भाषणात जम्मू-काश्मीर मध्ये कलम ३७० आणि ३५ ए रद्द केल्यानंतर तेथील सर्व गावांत आज तिरंगा फडकणार असल्याचा गौरवोल्लेख केला. कोल्हापूर, सांगली येथील पूरग्रस्तांना सढळ हस्ते मदत करण्याचे आवाहनही त्यांनी केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दुरदृष्टीतून आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात नागपूर शहराच्या होत असलेल्या चौफेर विकासावर त्यांनी प्रकाश टाकला.\nतत्पूर्वी महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर अग्निशमन पथकाकडून मानवंदना स्वीकारली. यावेळी महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, आणि आयुक्त अभिजीत बांगर यांच्या हस्ते उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ऐवजदार आणि सफाई कर्मचाऱ्यांच्या सत्कार करण्यात आला. महापौरांनी यावेळी अवयवदानाची शपथ उपस्थितांना दिली.\nकार्यक्रमाचे संचालन एनएसएससीडीसीएलचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश मोरोणे यांनी केले. कार्यक्रमाला अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, राम जोशी, अझीझ शेख, उपायुक्त राजेश मोहिते, डॉ. रंजना लाडे, डॉ. आर. झेड सिद्दीकी, उपसंचालक (आरोग्य) डॉ. भावना सोनकुसळे, आरोग्य अधिकारी (दवाखाने) डॉ. सरिता कामदार, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. सुनील कांबळे, निगम सचिव हरिश दुबे, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, सहायक संचालक (नगर रचना) प्रमोद गावंडे, शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रिकोटकर, प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, सहायक आयुक्त महेश धामेचा, प्रकाश वराडे, विजय हुमने, मिलिंद मेश्राम, राजू भिवगडे, कार्यकारी अभियंता (विद्युत) अजय मानकर, राजू राहाटे, अतिरिक्त सहायक आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, स्वच्छ भारत अभियानचे नोडल अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार यांच्यासह सर्व सहायक आयुक्त, सर्व विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nराज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडून हुतात्म्यांना आदरांजली\nमहाराष्ट्र राज्य हुतात्मा दिवसी शहीदाना भावपुर्ण श्रद्धांजली\n3 साल बाद रेप और धोखाधड़ी के आरोपी को गोवा से किया गिरफ्तार\nगोंदिया: नक्सलियों के मंसूबे नाकाम\nशर्मसार : शिक्षक ही कर रहा था बच्ची का यौन शोषण, मामला दर्ज कर आरोपी को किया गिरफ्तार\nजयप्रकाश नगर मेट्रो स्टेशन से यात्री सेवा शुरु\nमहारा��्ट्र में दो दिन के अंदर होगा सरकार पर फैसला, उद्धव ठाकरे बनेंगे मुख्यमंत्री- संजय राउत\nस्वच्छ अभियान की खुल रही पोल, शहर में जगह जगह पर फैला है कचरा\nन्यू अपोस्टोलिक इंग्लिश हाई स्कूल के संचालक के विरोध में पॉस्को गुन्हा दाख़िल हो :शाहिद शरीफ़\nक्या एनसीपी के साथ मुख्यमंत्री पद साझा करेगी शिवसेना\nराज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडून हुतात्म्यांना आदरांजली\nमहाराष्ट्र राज्य हुतात्मा दिवसी शहीदाना भावपुर्ण श्रद्धांजली\nकल्याणी सरोदे ला नॅशनल इंडियन ग्लोरी अवार्ड २०१९ चा सन्मान\n‘बेटी बचाओ’चा संदेश देणाऱ्या राज्यातील पहिल्या म्युरलचे लोकार्पण\n3 साल बाद रेप और धोखाधड़ी के आरोपी को गोवा से किया गिरफ्तार\nNovember 21, 2019, Comments Off on 3 साल बाद रेप और धोखाधड़ी के आरोपी को गोवा से किया गिरफ्तार\nराज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडून हुतात्म्यांना आदरांजली\nNovember 21, 2019, Comments Off on राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडून हुतात्म्यांना आदरांजली\nमहाराष्ट्र राज्य हुतात्मा दिवसी शहीदाना भावपुर्ण श्रद्धांजली\nNovember 21, 2019, Comments Off on महाराष्ट्र राज्य हुतात्मा दिवसी शहीदाना भावपुर्ण श्रद्धांजली\nगोंदिया: नक्सलियों के मंसूबे नाकाम\nNovember 21, 2019, Comments Off on गोंदिया: नक्सलियों के मंसूबे नाकाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://healthtransferrequest.maharashtra.gov.in/", "date_download": "2019-11-22T01:08:12Z", "digest": "sha1:FVMBN7OUX73G72Z7QAT563LV75JRC3LM", "length": 3298, "nlines": 23, "source_domain": "healthtransferrequest.maharashtra.gov.in", "title": "प्रवेश पटल: महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग बदली विनंती", "raw_content": "\nडाउनलोड बदली विनंती अर्ज मार्गदर्शके\nगट-अ कर्मचाऱ्यांसाठी बदली विनंती अर्ज २०१८ ची सूचना\nनोंदणी २१ जानेवारी २०१९ ला चालू होईल आणि ३१ मार्च २०१९ ला ६ वाजता बंद होईल.\nबदली विनंती २०१९ गट अ मधील सर्व सर्वंगातील कर्मचाऱ्यासाठी सुरु झालेले आहे.\nआपण याआधी नोंदणी केलेली असेल तर तेच वापरकर्त्याचे नाव व परवलीचा शब्द वापरा.\nबदली विनंती साठी नोंदणी करताना तुमचे नाव दिसत नसल्यास तुमच्या DDO मधे सपंर्क साधावा.\nतुमच्या प्रवेश तपशिलासंबंधी साह्यतेसाठी कृपया वापरकर्त्याचे नाव, तुमचे नाव, जन्मदिनांक आणि सध्याच्या पदाचा तपशील या इमेलआयडी वर पाठवा phdhr@nelito.com\nसाह्यातेसाठी ०२२-६७१३२६३४ या क्रमांकावर सोमवार ते शुक्रवार सकाळी १० ते दुपारी १ आणि दुपारी २ ते संध्याक��ळी ५ या वेळेत संपर्क करा.\nकृपया नोंदणीपूर्वी आणि विनंती सादर करण्यापूर्वी मार्गदर्शके काळजीपूर्वक वाचा.\nतुमच्या बदली विनंती आधारक दस्तावेज जोडणे अनिवार्य आहे. स्वरूप - {GIF, PNG, JPG, JPEG, PDF, DOC, DOCX}.\n© सर्व अधिकार राखीव २०१२ सार्वजनिक आरोग्य विभाग,महाराष्ट्र शासन\nभारताचे राष्ट्रीय संकेत स्थळ | महाराष्ट्र शासनाचे संकेत स्थळ | धोरण अवलोकन | संपर्क\nरचना,निर्मिती, सुस्थापित नियंत्रण: नेलिटो सिस्टम लि.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/dhavte-jag/maharera-act-helpful-use-by-residents/articleshow/71925280.cms", "date_download": "2019-11-21T23:30:33Z", "digest": "sha1:O5CGRYO4TCYLS53XXYFLO2USUTNJYYJ2", "length": 12820, "nlines": 154, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Dhavte Jag News: स्वागतार्ह प्रयोग - maharera act helpful use by residents | Maharashtra Times", "raw_content": "\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'WATCH LIVE TV\nबांधकाम व्यावसायिकांच्या चुकांमुळे गृहप्रकल्प रखडल्याने ग्राहक आर्थिक संकटे आणि कर्जांच्या गर्तेत आहेत...\nबांधकाम व्यावसायिकांच्या चुकांमुळे गृहप्रकल्प रखडल्याने ग्राहक आर्थिक संकटे आणि कर्जांच्या गर्तेत आहेत. अशावेळी आयुष्यभर साठविलेली पुंजी अडकलेली, घरही ताब्यात नाही आणि दुसरीकडे कर्जांचे हप्ते सुरू अशा तिहेरी अडचणींचा सामना करावा लागतो. आता परस्परांच्या मदतीने प्रकल्प पूर्ण करण्याचा एक प्रयोग तळेगावमध्ये होतो आहे. तेथील रखडलेला 'डीएसके सदाफुली' हा प्रकल्प पूर्ण करण्याची ग्राहकांनी घेतलेल्या पुढाकाराकडे एक प्रयोग म्हणून पाहायला हवे. 'महारेरा' कायद्यातील तरतुदींनुसारच होणाऱ्या या प्रयोगाला यश मिळाल्यास राज्याचीस अनेक ग्राहकांसाठी तो आशेचा किरण ठरेल. आर्थिक अडचणीनंतर काही बांधकाम व्यावसायिक प्रकल्प अर्धवट सोडतात. व्यावसायिकांना तुरूंगात टाकले असले, तरी त्यामुळे ग्राहकांना घरे मिळणार नाहीत. घरासाठी भरलेले पैसेही अडकले, प्रत्यक्षात घराचा ताबाही नाही आणि दुसरीकडे बँकांचा कर्जवसुलीसाठी तगादा, हे दुष्टचक्र कोठेतरी भेदण्याची गरज होती आणि 'महारेरा'ने हीच संधी उपलब्ध करून दिली आहे. तळेगाव येथील प्रकल्पासाठी मुंबई ग्राहक पंचायतीच्या मार्गदर्शनाखाली काही ग्राहकांनी पुढाकार घेतला आहे. प्रकल्पाची सद्यस्थिती, ग्राहकांनी गुंतविलेले पैसे, आर्थिक संस्थांचा स���भाग अशा सर्व बाबींचा विचार करून ८० ते ९० टक्के काम झालेला हा प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. यासाठी १३१ ग्राहकांनी सहकारी गृहनिर्माण संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. महारेराने दिलेल्या आदेशानुसार या प्रकल्पाची पूर्वीची नोंदणी रद्द करून तो या सोसायटीकडे सुपूर्द करण्यात येत आहे. यासाठी बांधकाम व्यावसायिक आणि ग्राहक पंचायतीच्या प्रतिनिधींचे तज्ज्ञांचे पॅनेलही नियुक्त करण्यात आले आहे. अन्य कोणी मदतीला धावून येण्याची शक्यता नसताना ग्राहकांनीच पुढाकार घेण्याचा हा पहिलाच प्रयोग असल्याने तो पूर्ण करताना वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागेल. मात्र, या प्रयोगाच्या यशाकडे राज्यातील हजारो ग्राहक डोळे लावून बसले आहेत. याला यश मिळाल्यास अनेकांसाठी प्रकल्प पूर्ण करण्याचे प्रारूप विकसित होईल.\nधावते जग:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\n'असा' झाला गायिका गीता माळी यांच्या कारला अपघ...\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nशिवसेनेतून जो आमदार फुटेल, त्याचे डोके फोडणार: सत्तार\nपोलीस-वकील मारहाण प्रकरण: पोलिसांकडून स्टेट्स रिपोर्ट सादर\n'महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन'चं ताजं 'न्यूजरुम बुलेटीन'\nकेंद्र सरकारच्या विविध विभागात सात लाख रिक्त पदे\nअमेरिकेने १४५ भारतीयांना मायदेशी पाठवले\nआर्थिक वाढीचा भाषिक मंत्र\nमहमद खडस: समाजवादी मुल्यांवर निष्ठा असणारा नेता\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/pimpri-tata-motors-workers-pay-a-direct-pay-of-nine-thousand-rupees-per-month-87669/", "date_download": "2019-11-22T00:48:32Z", "digest": "sha1:2LE4AOPWD6ZEQ26VITSOICRNZFOGQSR6", "length": 12061, "nlines": 88, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pimpri : टाटा मोटर्स कामगारांना दरमहा नऊ हजार रुपयांची प्रत्यक्ष वेतनवाढ - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri : टाटा मोटर्��� कामगारांना दरमहा नऊ हजार रुपयांची प्रत्यक्ष वेतनवाढ\nPimpri : टाटा मोटर्स कामगारांना दरमहा नऊ हजार रुपयांची प्रत्यक्ष वेतनवाढ\nगुणवत्ता, उत्पादकता आणि सुरक्षेशी संबंधित प्रोत्साहनपर वेतनवाढीचा मिळणार लाभ\nएमपीसी न्यूज – टाटा मोटर्स, पुणेचे व्यवस्थापन आणि टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियन यांच्यामध्ये आज (सोमवारी) त्रैवार्षिक वेतनवाढ करार सौहार्दपूर्ण व खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाला. या करारामुळे कंपनीतील कामगारांना दरमहा नऊ हजार रुपयांची प्रत्यक्ष वेतनवाढ मिळणार आहे. याखेरीज गुणवत्ता, उत्पादकता आणि सुरक्षेशी संबंधित प्रोत्साहनपर वेतनवाढीचाही लाभ कामगारांना मिळणार आहे. यावेळी प्रथमच कमर्शियल व्हेईकल बिझनेस युनिट (सीव्हीबीयू) आणि पॅसेंजर व्हेईकल बिझनेस युनिट (पीव्हीबीयू) या दोन्ही प्रकल्पांसाठी एकत्र वाटाघाटी व करार करण्यात आला.\nदि. 1 सप्टेंबर 2018 ते 31 ऑगस्ट 2021 या कालावधीसाठी हा करार अंमलात येणार असून टाटा मोटर्समधील कामगारांना या कराराद्वारे दरमहा 9000 रुपयांची प्रत्यक्ष वाढ आणि तसेच गुणवत्ता, उत्पादकता आणि सुरक्षा यावर आधारित इन्सेटीव्हच्या स्वरूपात अप्रत्यक्ष वेतनवाढ मिळणार आहे. या पगारवाढीत कामगारांना देण्यात येणाऱ्या इतरही सेवा-सवलतींमध्ये वाढ करण्यात आली आहे. या कराराचा लाभ सुमारे साडेसहा हजार कामगारांना मिळणार आहे.\nकंपनीचे कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यवाहक अधिकारी सतीश बोरवणकर यांच्या उपस्थितीत व्यवस्थापन व युनियनचे पदाधिकारी व प्रतिनिधी यांनी वेतनवाढ करारावर सह्या केल्या.\nया वेतनवाढीच्या करारावर व्यवस्थापनातर्फे कार्यकारी संचालक व मुख्य कार्यवाहक अधिकारी सतीश बोरवणकर, सीव्हीबीयू प्रकल्प प्रमुख अलोक सिंग, पीव्हीबीयू प्रकल्प प्रमुख जयदीप देसाई, वरिष्ठ महाव्यवस्थापक (प्रॉडक्ट लाईन-पीव्हीबीयू) राजेश देहनकर, मनुष्यबळ विकास विभागाचे (सीव्हीबीयू) महाव्यवस्थापक सरफराज मणेर, आयसीव्ही फॅक्टरीचे महाव्यवस्थापक दीपक आंबडेकर, पेंट फॅक्टरीचे महाव्यवस्थापक मुकेश मालू, प्रोसेस मेथड अँड टूल्स ईआरसी विभागाचे महाव्यवस्थापक नंदगोपाल वैद्य, गियर फॅक्टरीचे महाव्यवस्थापक सुनील सवई, विंगर अॅसेंब्ली विभागाचे महाव्यवस्थापक विलास गोडसे, पीई मॅन्युफॅक्चरिंग विभागाचे महाव्यवस्थापक हेमंत अनावकर, ���नुष्यबळ विकास विभागाच्या (पीव्हीबीयू) महाव्यवस्थापक अनुराधा दास व ईआर, सीएसआर व कौशल्य विकास विभागाचे महाव्यवस्थापक रवी कुलकर्णी यांनी स्वाक्षऱ्या केल्या.\nटाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियनतर्फे अध्यक्ष समीर धुमाळ, कार्याध्यक्ष सतीश काकडे, सरचिटणीस उत्तम चौधरी, खजिनदार यशवंत चव्हाण, सहचिटणीस गणेश फलके, कार्यकारिणी सदस्य महेंद्र कदम, आबिद आली सय्यद, प्रतिनिधी विलास सपकाळ, कार प्लांट युनिट अध्यक्ष उमेश म्हस्के, सरचिटणीस अनिल भोसले, प्रतिनिधी संतोष संकपाळ, विक्रम बालवडकर यांनी सह्या केल्या.\nटाटा मोटर्स आपल्या व्यवसायाचा विस्तार आंतरराष्ट्रीय स्तरावर करून जागतिक बाजारपेठेत आपले स्थान निर्माण करू पाहात आहे. त्यासाठी टाटा मोटर्स उत्पादित करीत असलेली उत्पादने ही जागतिक दर्जाची असणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी टाटा मोटर्समध्ये गुणवत्तेसोबत वाहन उत्पादकतेला सुद्धा अग्रक्रम दिला जातो. त्याच उद्देशाने कार्यप्रणालीच्या मोजमापनाशी संबंधित गुणवत्ता व डीआरआर या संकल्पनांचा समावेश करून आचरणात आणण्याचे व्यवस्थापन व कामगारांनी ठरविले आहे.\nFeaturedIncrementTata motorsworkersटाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियनत्रैवार्षिक वेतनवाढ करासतीश बोरवणकर\nChinchwad : जानकीदेवी बजाज संस्थेच्या समाज सेवा केंद्राचा वर्धापनदिन उत्साहात\nChakan : शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादीची लढाई रस्त्यावर\nPune : महापौर-उपमहापौरांनी मानले आभार; उद्या होणार नवीन पदाधिकाऱ्यांची निवड\nTalegaon Dabhade : नगरपरिषदेच्या कामकाजासंदर्भात सत्तारूढ भाजपने हॉटेलमध्ये घेतलेल्या…\nNigdi : पीएमपीएमएल बस प्रवासात चार लाखांचे दागिने लंपास\nPune : मॉन्डेलेझ इंडियाच्या ‘शुभ आरंभ’चा पाच वर्षांत एक लाख लाभार्थींना फायदा\nPune : बँकॉकमधील आंतरराष्ट्रीय नृत्यस्पर्धेत वैष्णवीचे यश\nChikhali : उघड्या वायरचा शॉक लागून भाजलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू\nVadgaon Maval : वडगाव नगरपंचायतीच्या सर्व विषय समित्यांच्या सभापतीपदी महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी\nPune : महापौर-उपमहापौरांनी मानले आभार; उद्या होणार नवीन पदाधिकाऱ्यांची निवड\nTalegaon Dabhade : नगरपरिषदेच्या कामकाजासंदर्भात सत्तारूढ भाजपने हॉटेलमध्ये घेतलेल्या संयुक्त आढावा बैठकीवरून शहरात…\nTalegaon : सुदुंबरे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी भरत घोजगे\nPune : मॉन्डेलेझ इंडियाच्या ‘शुभ आरंभ’चा पाच वर्षांत एक लाख लाभार्थींना फायदा\nPimpri: तंबाखूच्या जाहिरातींवर बंदी घालावी -खासदार श्रीरंग बारणे यांची लोकसभेत मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%95%E0%A4%85%E2%80%8D%E0%A5%85%E0%A4%AB%E0%A5%80_%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%97%E0%A5%80_%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%89%E0%A4%B2_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%B8", "date_download": "2019-11-22T00:43:01Z", "digest": "sha1:36J6DR7LSTX7YPG7B77ACWKPSQ6GMNYM", "length": 7753, "nlines": 100, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मॅकअ‍ॅफी खासगी फायरवॉल प्लसला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nमॅकअ‍ॅफी खासगी फायरवॉल प्लसला जोडलेली पाने\n← मॅकअ‍ॅफी खासगी फायरवॉल प्लस\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख मॅकअ‍ॅफी खासगी फायरवॉल प्लस या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nसाचा:फायरवॉल सॉफ्टवेअर ‎ (← दुवे | संपादन)\nचेक पॉइंट इंटेग्रिटी ‎ (← दुवे | संपादन)\nइस्कॅन ‎ (← दुवे | संपादन)\nजेटिको वैयक्तिक फायरवॉल ‎ (← दुवे | संपादन)\nमायक्रोसॉफ्ट फोरफ्रंट थ्रेट मॅनेजमेंट गेटवे ‎ (← दुवे | संपादन)\nनॉर्टन ३६० ‎ (← दुवे | संपादन)\nविंडोज लाइव्ह वनकेअर ‎ (← दुवे | संपादन)\nनॉर्टन वैयक्तिक फायरवॉल ‎ (← दुवे | संपादन)\nनॉर्टन आंतरजाल सुरक्षा ‎ (← दुवे | संपादन)\nऑनलाइन आर्मर वैयक्तिक फायरवॉल ‎ (← दुवे | संपादन)\nआउटपोस्ट फायरवॉल प्रो ‎ (← दुवे | संपादन)\nसनबेल्ट वैयक्तिक फायरवॉल ‎ (← दुवे | संपादन)\nविनगेट ‎ (← दुवे | संपादन)\nकेरियो कंट्रोल ‎ (← दुवे | संपादन)\nझोनअलार्म ‎ (← दुवे | संपादन)\nफायरवॉल्सची तुलना ‎ (← दुवे | संपादन)\nफायरवॉल वितरणांची यादी ‎ (← दुवे | संपादन)\nफायरवॉल (संगणक) ‎ (← दुवे | संपादन)\nकमोडो आंतरजाल सुरक्षा ‎ (← दुवे | संपादन)\nकास्परस्की आंतरजाल सुरक्षा ‎ (← दुवे | संपादन)\nपीसी टूल्स फायरवॉल प्लस ‎ (← दुवे | संपादन)\nप्रोटोवॉल ‎ (← दुवे | संपादन)\nपीअरब्लॉक ‎ (← दुवे | संपादन)\nपीअरगार्डियन ‎ (← दुवे | संपादन)\nनेटबॅरि���र एक्स४ ‎ (← दुवे | संपादन)\nमॅकाफी खासगी फायरवॉल प्लस (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nमॅकअॅफी खासगी फायरवॉल प्लस (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nक्लियरओएस ‎ (← दुवे | संपादन)\nझेंट्याल ‎ (← दुवे | संपादन)\nएन्डियन फायरवॉल ‎ (← दुवे | संपादन)\nफायरएचओएल ‎ (← दुवे | संपादन)\nफायरस्टार्टर (फायरवॉल) ‎ (← दुवे | संपादन)\nआयपीकॉप ‎ (← दुवे | संपादन)\nआयपीफिल्टर ‎ (← दुवे | संपादन)\nआयपीफायरवॉल ‎ (← दुवे | संपादन)\nआयपीलिस्ट ‎ (← दुवे | संपादन)\nआयपीटेबल्स ‎ (← दुवे | संपादन)\nएल७-फिल्टर ‎ (← दुवे | संपादन)\nमोनोवॉल ‎ (← दुवे | संपादन)\nमोब्लॉक ‎ (← दुवे | संपादन)\nनेटफिल्टर ‎ (← दुवे | संपादन)\nनूएफडब्ल्यू ‎ (← दुवे | संपादन)\nपीएफ (फायरवॉल) ‎ (← दुवे | संपादन)\nपीएफसेन्स ‎ (← दुवे | संपादन)\nसेंट्री फायरवॉल ‎ (← दुवे | संपादन)\nशोअरवॉल ‎ (← दुवे | संपादन)\nस्मूथवॉल ‎ (← दुवे | संपादन)\nझीरोशेल ‎ (← दुवे | संपादन)\nनोव्हेल सीमाव्यवस्थापक ‎ (← दुवे | संपादन)\nव्याट्टा ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://nileshnimkar.in/2019/01/27/%E0%A4%85%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%96/?like_comment=27&_wpnonce=fe88f0169f", "date_download": "2019-11-22T00:59:46Z", "digest": "sha1:RSO7HFI7X3SE3K3UIDHXU5BYURPG7NUV", "length": 19351, "nlines": 110, "source_domain": "nileshnimkar.in", "title": "अकरा खरड्यात किती राख? – अनवट वाट", "raw_content": "\nअकरा खरड्यात किती राख\nआज विटभट्टीवर येण्याचा सलग तिसरा दिवस. भट्टीवर चालणाऱ्या कामांची आता आम्हाला बऱ्यापैकी माहिती होऊ लागली आहे. हे काम भयंकर अंगमेहनतीचे. पहाटे दीड दोनला उठून विटा थापायच्या कामाला सुरुवात होते. आम्ही जेव्हा भट्टीवर पोहोचतो तेव्हा मंडळी चिखलकाम आवरते घेत असतात.\nआज मी आणि किशोर भट्टीवर पोहचल्यावर राहुलला बाकीच्या मुलांना बोलावायला सांगितले. पण फारसे कोणी आले नाही. अमित आला. म्हणून दोघांनाच शिकवायला सुरुवात केली. दोघांना विचारले, “इथे मातीचे एकूण किती खड्डे आहेत” तर त्यांनी ते मोजलेच नव्हते. राहुल उत्साहाने पळत पळत गेला आणि रस्त्याच्या एका बाजूला ११ खड्डे असल्याचे त्याने सांगितले. राहुलने मला काल सांगितले होते, “मातीच्या एका खरड्यात चार घमेली राख घालतात.” त्याचाच आधार घेऊन राहु���ला प्रश्न विचारला – रस्त्याच्या एका बाजूच्या सगळ्या खड्ड्यांत चार चार घमेली राख टाकायची असेल तर किती राख लागेल” तर त्यांनी ते मोजलेच नव्हते. राहुल उत्साहाने पळत पळत गेला आणि रस्त्याच्या एका बाजूला ११ खड्डे असल्याचे त्याने सांगितले. राहुलने मला काल सांगितले होते, “मातीच्या एका खरड्यात चार घमेली राख घालतात.” त्याचाच आधार घेऊन राहुलला प्रश्न विचारला – रस्त्याच्या एका बाजूच्या सगळ्या खड्ड्यांत चार चार घमेली राख टाकायची असेल तर किती राख लागेल तर राहुल म्हणाला ‘मोपाय लागंल’, नी त्याने मोजायला सुरुवात केली. थोड्याच वेळात मोजून परत आला नी म्हणाला, ३८ घमेली. स्वारी मोजताना चुकली. कसे मोजलेस विचरले तेव्हा आमच्यात झालेला संवाद असा:\nराहुल: चार ना चार आठ, ना मग आठ ना आठ सोला, ना चार वीस.\nमी : किती खड्ड्यांत वीस घमेली टाकायची \nमी : मग आता समज, पाच खड्डे रस्त्याच्या या बाजूचे आणि पाच त्या बाजूचे अशा सगळ्यात चार चार घमेली राख टाकायची तर किती लागेल ( दहाही खड्डे नजरेच्या टप्प्यात यावेत अशा बेताने मी विचारले )\nराहुल : ये बाजूची वीस ना ते बाजूची वीस. चालीस \nमी: बरोबर. म्हणजे किती खड्ड्यांत चाळीस घमेली टाकायची\nराहुल : अं… दहा.\nमी: पण आपले रस्त्याच्या एका बाजूचे खड्डे किती होते\nमी : दहा खड्ड्यांत ४० घमेली लागतात, मग ११ खड्ड्यांत \nराहुल : सांगू, चव्वेचालिस\nराहुलने ज्या प्रकारे हा प्रश्न सोडवला ते पाहून मी आणि किशोर खूश झालो. राहुल काही प्रमाणात टप्प्याने मोजू शकतोय हे लक्षात आले. हे उदाहरण राहुलच्या जीवनाशी घट्ट जोडलेले असल्याने त्याने हातात कागद पेन्सील न घेता मनातल्या मनात चित्र आणून ही आकडमोड केली होती. नंतर याच एका खड्ड्यात १५ घमेली राबिट टाकायचे असेल तर ११ खड्ड्यांत किती राबिट टाकावे लागेल या प्रश्नाचे उत्तर शोधताना त्यांनी जमिनीवर खड्डे काढले. दोन खड्ड्यांच्या मध्ये पाणी इकडून तिकडे जाण्यासाठी नाली खोदलेली असते ती ही काढली आणि मग उदाहरण सोडवले.\nएका खड्ड्यात १५ घमेली राबिट टाकतात, तर अशा ११ खड्ड्यांत किती घमेली राबिट लागेल \nखरे तर राहुलला अजून पाढे येत नाहीत. पण स्वतःच्या विश्वातली समस्या समोर आली तर ती सोडवण्याइतपत संख्यांवर प्रभुत्त्व त्याने नक्कीच मिळवले आहे. आता आमच्या समोर आव्हान आहे ते राहुलच्या स्वतःच्या लवचिक रीतीपासून सुरुवात ���रून त्याला अधिक अमूर्त अशा आकडेमोडीच्या सर्वसामान्य रीतीपर्यंत घेऊन जाण्याचे. मुले गणितातील उदाहरणे सोडवताना स्वतःच्या लविचिक अशा रीती वापरत असतात याबद्दल संशोधन पत्रिकांत वाचले होते. त्याचा प्रत्यय राहुलसोबत काम करताना येतोय. पुढचे काम कसे करावे याचे एक नियोजन मी आणि किशोरने मिळून केले आहे. पाहू या राहुल कसा प्रतिसाद देतोय ते.\n5 thoughts on “अकरा खरड्यात किती राख\nत्याच्या विश्वातील शाब्दिक उदाहरणाद्वारे सुरुवात केल्याने खूप छान प्रतिसाद मिळाला आता जास्त मुलं येतील याचा विश्वास वाटतोय.\nतुम्ही सांगितलेले उदाहरण त्याला visualize करता आलं.पाढे न येताही त्याने अनुभवातून उत्तर सांगितलं..\nत्याच 38 हे उत्तर कसं आलं हा मला प्रश्न पडलाय\nझालेले अजून जास्तीचे संवाद लिहायला हवेत..\nअरुण 38 हे उत्तर कसे काढले हे विचारल्यावर राहुलने 20 पर्यंत ची मोजणी कशी केली हे सांगितले आणि मग तो अडकला आणि विचार करू लागला त्या नंतर मी त्याच्याशी काय बोललो हे संवादात आलेच आहे. 20 घमेली असे सांगून तो बराच वेळ थांबल्याने मी त्याला मदत करायचे ठरवले.\nनमस्कार आपला त्या ठिकाणच्या तिसरा दिवस म्हणजेच मला तर असे वाटते की अशा मुलांसोबत काम करण्यासाठी माझ्यातील संयम हे सगळ्यात मोठे शस्त्र आहे आणि ते आम्ही अनुभवले सुद्धा आहे .\nआपण बरेच वेळा म्हणतो की शिक्षण केवळ शाळेतच मिळते परंतु राहुलच्या अनुभवावरून तर असे दिसते की तो भागाकार , गुणाकार सुद्धा मनातल्या मनात करतो परंतु त्याला हे माहीत नाही की आपण ह्या क्रिया अगदी सहज करत आहोत आणि याला गुणाकार किंवा भागाकार असे काही म्हणतात. परंतु ती क्रिया अगदी थोड्याशा मदतीने तो छान पद्धतीने करतो म्हणजेच एक गोष्ट अशी लक्षात येते की, मुलांसोबत काम करण्यासाठी त्यांच्या अनुभवांची जर मदत घेतली आणि त्यांचे जीवन हे जर शिक्षणाशी जोडले गेले तर शिकवणे ही प्रक्रिया कठीण न राहता सोपी आणि सुटसुटीत होते.आपण गणित शिकवत असताना आधी गणिती क्रिया अंकाच्या क्रिया शिकवतो परंतु मुलांच्या मनामध्ये सर्वप्रथम शाब्दिक उदाहरणे ची निर्मिती होते व्यावहारिक उदाहरणे असतात आणि त्याला जर मूर्त स्वरूप दिले तर तेच आपल्या गणिताच्या पुस्तकात सुद्धा असते असे जर जाणीव त्या मुलांना करून दिली तर तर मुलांना गणित हा विषय कठीण न होता माझा विषय वाटेल आणि आपल्या तिसऱ्या दिवसाच्या अनुभवावरून असे लक्षात येते की ज जरी दोनच मुले होती परंतु ज्यावेळी राहुल आपल्या इतर सहकार्‍यांसोबत चर्चा करेल की आपण जे काम करतो तेच ते घेतात आणि त्यातून मला सांगतात घरी सुद्धा या गोष्टींची चर्चा तो करेल कदाचित पुढच्या भेटीमध्ये या मुलांच्या संख्येमध्ये आणखी वाढ होईल आणि हळूहळू दोनाचे चार नव्हे भट्टी वरील सर्वच मुले आपल्या सोबत येतील आणि निश्चितच त्यांच्या नियमित जीवनशैलीशी आपण सांगड घालत आहात त्यामुळे येणाऱ्या सरांकडे माझं काहीतरी आहे, माझ्या कामाच्या स्वरूपाचा विचार ते करतात असा विचार त्यांच्यामध्ये निर्माण होईल आणि या मुलांचे निश्चित अशीच साथ मिळेल.\nयातून एक गोष्ट मला सुद्धा से शिकायला मिळाली की जे पाड्यावरील रस्त्याच्या बाजुला पाल टाकुन राहणारी कुटुंब आहेत त्यांच्यासोबत जर काम करायची झाले तर सर्वप्रथम त्यांचे कामाचे स्वरुप समजून घेणे आणि ते त्यांच्या शिक्षणाशी कसे जोडता येईल, याचा विचार करणे हे प्रमुख आव्हान असेल आणि हे एकदा का पार झाले तर ही मुले सुद्धा शिक्षणाच्या प्रवाहात येण्यासाठी निश्चित मदत मिळेल.\nसर एक अनुभव असा सुद्धा ऐकायला आवडेल की भाषेच्या संदर्भामध्ये या मुलांसोबत आपण काय काम करत आहात किंवा काय केले त्यासंदर्भात काय अनुभव आला हेसुद्धा ऐकायला उत्सुक आहोत\nआपल्या या अनुभवातून आम्हाला सुद्धा पडणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे मिळत आहेत व मिळतील अशी आशा व्यक्त करतो.\nऱाहूल गणित सोडवताना त्याची विचारप्रक्रिया कशी होती हे छान सांगितले . सर आपले लेख व व्हिडिओ पाहून मी तसे अध्यापन करण्याचा प्रयत्न करतो . सध्या शिक्षणाच्या वारीत संतोष सोबत भागाकार हा स्टॉल आहे . तिथे मुले आल्यास कृतीतून त्यांची विचारप्रक्रिया समजून घेतोय …\nआपल्या लेखातून अध्यापन शास्त्र शिकायला मिळते ….\nइयत्ता १ ली च्या मुलीची समान वाटणी करतानाची विचारप्रक्रिया\nआपला ब्लॉग वाचला आणि पुन्हा एकदा केंजळ ची गुणाकार भागाकार कार्यशाळा आठवली. आपले नेहमी विशेष वाटते की जी मुल शिक्षणापासुन वंचित आहेत त्यांचासोबत काम करत असता आणि त्याचे रिझल्ट देत असता. आम्ही शाळेत बऱ्यापैकी चांगल्या घरातील मुल असतात पण आम्हाला काम करताना खुप अडचणी येतात. पण आपण असे केलेले प्रयोग आणि आपण व्यावसायिक विकासा साठी केलेले मार्गदर्शन आम्हाला ख��प उपयोगी पड़त आहे. आजचे उदाहरण वाचून मूल आपण समजतो त्यापेक्षा किती विचार करत असतात आणि कसा विचार करतात हे लक्षात आले. धन्यवाद हे आमच्यापर्यंत पोहचवल्याबद्दल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://nileshnimkar.in/2019/10/21/%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F/", "date_download": "2019-11-22T00:57:57Z", "digest": "sha1:7NJVG4O7ZHY2F5AI3LSDFC5A64A6AW64", "length": 13969, "nlines": 104, "source_domain": "nileshnimkar.in", "title": "एका गोष्टीमागची गोष्ट – अनवट वाट", "raw_content": "\n२०१९च्या ऑगस्ट महिन्यात कधीतरी पालकनीतीच्या प्रियंवदा बारभाई यांचा एक मेसेज व्हॉट्सअप वर आला. या वर्षीचा पालकनीतीचा दिवाळी अंक कथा विशेषांक म्हणून प्रसिद्ध होतो आहे त्यासाठी कथा पाठवा, असें त्यांनी कळवले होते. या विशेषांकात पुढील तीन प्रकारच्या कथा पाठवता येतील असे ही त्या मेसेजमध्ये लिहिले होते .\n१. प्रौढांनी बालकांसाठी लिहिलेल्या कथा\n२. प्रौढांनी बालकांच्या भावविश्वाबाबत लिहिलेल्या कथा\n३. मुला मुलींनी लिहिलेल्य कथा\nलहान मुलांसाठी लिहिलेली एक कथा माझ्या हाताशी तयार होती, ती लगेच मी श्रीमती बारभाई यांना पाठवून दिली. पण ती कथा होती सचित्र पुस्तकासाठी लिहिलेली. दिवाळी अंकाच्या साच्यात तिला बसवणे जरा अवघड होऊ लागले. म्हणून नव्याने कथा लिहायचा निर्णय घेतला. काय लिहावे हे बराच काळ सुचत नव्हते. पण इतक्यात डोक्यात अनेक दिवस घोळत असलेला बऱ्याच वर्षांपूर्वीचा एक विषय आठवला. या विषयावर ‘प्रौढांनी बालकांच्या भावविश्वाबाबत लिहिलेल्या कथा’ या विभागासाठी कथा लिहिता येईल असे वाटले म्हणून लिहायाला सुरुवात केली आणि त्यातून ही गोष्ट तयार झाली. बऱ्याच वेळा उलट सुलट विचार केल्यावर कथेचे सांभाळ हे नाव निश्चित झाले आणि आता ही कथा पालकनीतीच्या २०१९ सालच्या दिवाळी अंकात प्रसिध्द झाली आहे.\nगोष्ट तुम्हा सर्वांच्या सोयीसाठी इथे देत आहे. ( कथा डाउनलोड करण्यासाठी शेजारच्या लिंकवर क्लिक करा.)\nया कथेत तशी दोनच मुख्य पात्रे आहेत. संजी आणि शिल्पाताई. संजी खरोखरच माझ्या शाळेतली विद्यार्थिनी होती आणि कथेतील शिल्पाताई ही खरोखरच तिच्या कोच होत्या. कथा लिहिताना त्यांची नावे बदलावीत असे एकदा मनात येऊन गेले. पण कथेच्या मुळाशी असणाऱ्या अनुभवांशी मी इतका घट्ट जोडला गेलो आहे की वेगळी नावे घेऊन लिहिणे माझे मलाच पटेना. त्यामुळे श��्य तितके खऱ्या घटनांशी प्रामाणिक राहून कथा लिहायची असे ठरवले. अर्थातच कथा म्हणून लिहिताना लागणारे स्थळ-काळाच्या तपशिलाचे स्वातंत्र्य मी घेतले आहे.\nमी आदिवासी भागात काम करायला लागल्यावर एका वेगळ्याच संस्कृतीचे दर्शन मला घडले. या संस्कृतीतल्या दोन बाबी मला फारच भावल्या. अनाग्रह आणि असंग्रह. अमुक एका प्रकारेच जगले पाहिजे, अमुक एक मिळालेच पाहिजे असा आग्रह फार कोणी धरत नाही. माझ्या सारख्या समाजाच्या अतिआग्रही वर्गातून आलेल्या व्यक्तीला आदिवासींची ही अनाग्रही वृत्ती चकित करून टाकयची. अजूनही टाकते. अनाग्रहाची ही वृत्ती अगदी लहान-मोठ्या सगळ्यांच्यात ठायी ठायी दिसते. सुरुवातीला विचित्र वाटेल असे या लोकांचे वागणे काही काळाने आपल्याला पटू लागते. माझे ही असेच झाले. या संस्कृतीचा अनाग्रह शिकण्याचा प्रयत्न मी करतोय, पण आज २२ वर्षांनीही तो म्हणावासा साधत नाही.\nतर अशा अनाग्रही संस्कृतीतल्या एका मुलीची ही कथा आहे. तिच्या जागी मध्यमवर्गीय मुलगी आहे अशी कल्पना केली तर बहुदा ही कथा घडणारच नाही. म्हणूनच संजीचे हे वेगळे भावविश्व कथा रूपाने सर्वांपर्यंत पोहचवावेसे वाटले. अनवट वाटच्या वाचकांना हे भाविश्व कसे वाटले हे जाणून घेण्याची खूपच उत्सुकता आहे.\nPrevious Post मराठीतील संख्यानामे\n5 thoughts on “एका गोष्टीमागची गोष्ट”\nआजच्या लेखातील घटना खूप काही शिकवून जाते.\nखरंच आपण किती संग्रही आणि आणि आग्रही असतो असा प्रश्न पडलाय..\nज्या बाबी इतर लोकांच्या लेखी कितीतरी महत्वाच्या होत्या संची च्या नैसर्गिक स्वभावाने त्या किती साध्या ठरवल्या…\nआदिवासींची अनाग्रही आणि असंग्रही वृत्ती दाखवणारे अजून भरपूर उदाहरणे असतील जी माझ्या सारख्या लोकांना जगण्याची शिकवण देणारे ठरतील.कदाचित त्यामुळेच सो कॉल्ड विकासापासून दूर असताना देखील हे लोकं इतक्या आनंदात जगत असावेत. कृपया जमेल तसं लिहाल plz…\nपूर्ण प्रसंग डोळ्यासमोर जसाच्या तसा उभा राहिला व विचार करायला भाग पडणारा होता.\nसंची च पुढं काय झालं ते सांगाल.\nमुळात माझी लढाई जगण्याची – खरं तर लढाई तरी कुठे, नुसतंच जगत तरी रहाण्यासाठी नाईलाजास्तव प्रयत्न – अस्तित्व तयार झालंय आणि त्याचं काय करायचं हे सुद्धा जिथे माहिती नाही, तिथे जिंकणं आणि हक्क या तर स्वप्नात सुद्धा नसलेल्या गोष्टी आणि शिवाय हे वर्षानूवर्ष चालत राहिलेलं, मग तिथे आग्रह कुठून असणार. अनाग्रह, खूपच समर्पक आणि यथायोग्य शब्द…..\nसांभाळ म्हटलं, तरी सांभाळायचं काय\nसंजीची गोष्ट वाचत असताना पूर्ण प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला..\nगोष्टीतील संजी खूप काही सांगून जाते..\nआणि गोष्ट वाचत असताना कुठंतरी वीटभट्टीवरील राधीचीही आठवण झाली.. ती पण अशीच आहे..\nगोष्ट वाचता वाचता प्रसंग समोर उभा राहिला.या समाजाला मी पण खूप जवळून पाहिलं आहे.वाचता वाचता ब-याच संजी माझ्या डोळ्यासमोर उभ्या राहिल्या.मीच गोष्टीत हरवून गेले आणि डोळे पाणावले.\nदहावीच्या रिझल्ट नंतर मी एका पाड्यावर तुमची मुलगी पास झाली म्हणून सांगायला गेले.जाताना खूप काही मनात होतं.घरच्यांना किती आनंद होईल वगैरे.तिची आई घराच्या अंगणात लाकडे फोडत होती.ताई तुमची मुलगी चांगले गुण मिळवून पास झाली आहे. “होल तं काय,इतकं दिस त जाय साळत.”आई म्हणाली.त्याच्या पुढची कोणतीही गोष्ट मी आईला न सांगताच निघून आले.मनात व डोक्यात मात्र खूप विचार होते.\n“सांभाळ” पण खूपच अनुभवातून आलेली गोष्ट आहे.त्यामुळे मनाला खूप भावते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/bjp-will-not-be-next-chief-minister-eknath-khadse-discloses/", "date_download": "2019-11-22T00:37:14Z", "digest": "sha1:TO6FBUZKDO6V56F3U5XOSSBK55OAW5IP", "length": 14028, "nlines": 166, "source_domain": "policenama.com", "title": "bjp will not be next chief minister eknath khadse discloses | आगामी मुख्यमंत्री एकट्या भाजपचा नसले, एकनाथ खडसेंचा खुलासा", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nमहापालिकेच्या अंदाजपत्रकात वाहनतळ उभारण्यासाठी मंजुर 12 कोटी रुपये सार्व. स्वच्छता…\n‘टॉप’ची ‘स्टार’ मायली सायरसनं बॉयफ्रेंडला रस्त्यावरच केलं…\n2014 ला सरकार स्थापनेसाठी फडणवीस सरकारने ‘संख्याबळा’ची आकडेवारी दिली…\nआगामी मुख्यमंत्री एकट्या भाजपचा नसले, एकनाथ खडसेंचा खुलासा\nआगामी मुख्यमंत्री एकट्या भाजपचा नसले, एकनाथ खडसेंचा खुलासा\nजळगाव : पोलीसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. 2014 च्या निवडणुकीत युती तोडली नसती तर भाजपाचा एकट्याचा मुख्यमंत्री दिलसा नसता. येणारा मुख्यमंत्री भाजपा नसले तर युतीचा असणार आहे असे भाजप नेते एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले आहे.\nपक्षाने माझ्यावर अन्याय केला\nमी कधीच संपणार नाही, मला जनतेची साथ आहे, जनतेचे प्रेम आहे. मागील 45 वर्षे मी पक्षासाठी काम केलं. माझी इच्छा हो���ी मला निवडणुकीची संधी द्यावी पण पक्षाने जो निर्णय घेतला तो मान्य आहे. पण इतकी वर्ष काम करून पक्षाने अन्याय का केला याचं उत्तर मिळत नाही तोवर मी पक्षाला हे विचारत राहणार असेही खडेसेंनी सांगितले.\nप्रमोद महाजनांच्या आठवणीने भावूक\nभाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांची सर्वपक्षीयांशी असलेली बांधीलकी ही सर्वांच्या परियचाची आहे. त्यांचे नेत्यांशी असलेले घरोब्याचं संबंध विसरता येणार नाहीत, असे सांगताना खडसे भावूक झाले. ज्यावेळी मला विधानसभेतून निलंबित करण्यात आले होतं त्यावेळी प्रमोद महाजन म्हणाले होते, नाथाभाऊंचा आवाज सर्वांना आवडतो. विधानसभेनं एकनाथ खडसे यांना निलंबित केलं म्हणजे ” कुंकुवा विना सुवासिनीची कल्पना सहन करता येत नाही ” तसेच नाथाभाऊ विना विधानसभा ही कल्पना मला सहन होत नाही.\nबाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे\nवाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या\nदाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी\nचॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये\nतुपापेक्षा तेल आहे घातक \nअन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या\nशरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय\nमहिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण\n‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी\nचौथीच्या पुस्तकातून शिवरायांचा इतिहास पुसण्याचा ‘धक्कादायक’ प्रकार, शिक्षण मंडळाने दिलं ‘हे’ स्पष्टीकरण\nफक्त 1100 रूपयात घ्या ‘या’ कंपनीची स्कुटर, करा 11 हजारांची ‘बचत’ आणि मिळवा 7 हजारांपर्यंत ‘कॅशबॅक’, जाणून घ्या\nना उद्घाटनाचा, ना बॅनरबाजीचा थाट, आ.संदिप क्षिरसागर यांनी बिंदूसरा नदी पात्रात एका…\n2014 ला सरकार स्थापनेसाठी फडणवीस सरकारने ‘संख्याबळा’ची आकडेवारी दिली…\nशरद पवार आणि उद्धव ठाकरेंची उद्या ‘भेट’, ‘हा’ निर्णय…\nसोनिया गांधींनी राज्यातील नेत्यांना दिल्या ‘या’ सुचना\n‘टॉप’ची ‘स्टार’ मायली सायरसनं…\nडीप नेक ‘क्रॉप टॉप’मध्ये अभिनेत्री मलायकानं…\nकमी कपड्यांसाठी ‘फेमस’ आहे ‘ही’…\n‘या’ सिनेमात अभिनेत्री जरीन खान साकारणार…\n‘या’ मॉडेलचे ‘HOT’ फोटो सोशलवर…\nना उद्घाटनाचा, ना बॅनरबाजीचा थाट, आ.संदिप क्षिरसागर यांनी ब���ंदूसरा नदी पात्रात एका…\nबीड : पोलीसनामा ऑनलाइन - कसलाही गाजावाजा न करता, उद्घाटनाचा, बॅनरबाजीचा थाट न करता आ. संदिप क्षिरसागर यांनी…\nमहापालिकेच्या अंदाजपत्रकात वाहनतळ उभारण्यासाठी मंजुर 12 कोटी रुपये…\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - महापालिकेच्या अंदाजपत्रकात वाहनतळ उभारण्यासाठी केलेली 12 कोटी रुपयांची तरतूद शहरातील…\n‘टॉप’ची ‘स्टार’ मायली सायरसनं बॉयफ्रेंडला…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - जगातील टॉप स्टार मायली सायरस आणि तिचा नवीन बॉयफ्रेंड कोडी सिम्पसन (Cody Simpson) लॉस…\n2014 ला सरकार स्थापनेसाठी फडणवीस सरकारने ‘संख्याबळा’ची…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात महिन्याभरापासून सत्तास्थापनेचे नाट्य सुरु असताना 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस…\nPaytm युजर्ससाठी मोठी बातमी ‘या’ छोट्या चुकीमुळं होऊ…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - सध्या पेटीएम संबंधित काही मेसेज फिरत आहे, ज्यात लिंक देण्यात आली आहे. या लिंकवर क्लिक…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nना उद्घाटनाचा, ना बॅनरबाजीचा थाट, आ.संदिप क्षिरसागर यांनी बिंदूसरा नदी पात्रात…\n‘महाशिव’ नव्हे तर ‘महाविकास’ आघाडीचा…\nभाजपकडून उदयनराजेंच्या पुनर्वसनाची तयारी सुरू, केंद्रात मंत्रिपद…\n138 चेंडूत 350 धावा करणाऱ्या ‘या’ फलंदाजाने स्वतःला IPL…\nपवार चॅरिटेबल ट्रस्टतर्फे पुरंदर तालुक्यातील 27 विद्यार्थ्यांना…\n‘या’ 2 राशींच्या लोकांनी बांधू नये काळा दोरा, सुरू होऊ शकतो ‘अशुभ’ काळ \nआधारला PAN कार्ड ‘लिंक’ करणं ‘का’ महत्वाचं सरकारनं संसदेत दिली माहिती\nसासरी रहायला आल्याच्या रागातून विवाहितेचा गळा आवळून खुन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajiv-gauda-criticizes-government-45216", "date_download": "2019-11-21T23:21:03Z", "digest": "sha1:E6W3SR4KQJ5TVQV6VAVR74PCU7MXCMAV", "length": 9227, "nlines": 134, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Rajiv Gauda criticizes government | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n���रकारने देशाला कॅशलेस केले : खासदार राजीव गौडा\nसरकारने देशाला कॅशलेस केले : खासदार राजीव गौडा\nबुधवार, 6 नोव्हेंबर 2019\nपुणे : चुकीची आर्थिक धोरणे राबवून भाजपने या देशाला \"कॅशलेस' केले आहे. सर्व सामान्यांची बचत करण्याची शक्तीही त्यांनी काढून घेतली असल्याची टिका कॉंग्रेसचे खासदार राजीव गौडा आणि प्रवक्‍त्या अमी यागनिक यांनी बुधवारी केली.\nखासदार गौडा आणि यागनिक या पुणे दौऱ्यावर आल्या होत्या. त्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मोदी सरकारच्या करभारावर जोरदार टिका केली. यावेळी शहराध्यक्ष रमेश बागवे, उल्हास पवार, अभय छाजेड, अरविंद शिंदे, आदी उपस्थित होते. यावेळी यागनिक आणि गौडा यांनी गेल्या पाच वर्षातील मोदीच्या चुकीच्या आर्थिक धोरणामुंळे देशात कशी मंदीची परिस्थीती निर्माण झाली आहे, यांची माहीती दिली. पुढील काळात याविषयीची माहिती कॉंग्रेस सातत्याने देशातील नागरीकांसमोर मांडण्याचे काम करणार आहे, असेही त्यांनी सांगितले.\nकॉंग्रेस सरकारच्या काळात पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली देशाचा आर्थिक विकासाचा दर टिकून राहीला होता. परंतु, भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर आर्थिक विकासाचा दर घसरत चालला आहे. चुकीची आर्थिक धोरण राबविल्याचा परीणाम भोगावा लागत आहे. नोटबंदीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला पहीला धक्का बसला, त्यानंतर जीएसटीची अंमलबजावणी चुकीच्या पद्धतीने केल्याने भारतीय अर्थव्यवस्थेची घसरण सुरु झाली. देशांत गेल्या 45 वर्षांत प्रथमच सर्वांत जास्त बेरोजगारी निर्माण झाली, असे गौडा यांनी सांगितले.\nतर देशाच्या आर्थिक विकासाचा दर हा पाच टक्‍क्‍यापर्यंत खाली आला. खासगी क्षेत्रातील गुंतवणुक गेल्या 16 वर्षांत प्रथमच कमी झाली, औद्योगिक विकास, उत्पादन क्षेत्राचा विकास दर, निर्यात यासर्वच ठिकाणी घसरण सुरू आहे. बॅंकीग क्षेत्रात सुमारे 8 लाख कोटी रुपये इतका एनपीए आहे. बॅंकींग क्षेत्रात 1 लाख 74 हजार कोटी रुपयांचा घोटाळा आहे. जीएसटी जमा होण्यात घट झाली आहे, असेही ते म्हणाले.\n\"मेक इन इंडीयाचे काय झाले', असा सवाल करून यागनिक म्हणाल्या, \"नोटबंदीचे परीणाम आता दिसु लागले आहे. लघुउद्योगाला त्याचा फटका बसला आहे, अनेक कंपन्यांना कुलुप लावण्याची वेळ आली आहे. एकीकडे डिजीटल व्यवहार करण्याची भाषा केली जाते. पण त्याचवेळी इंटरनेटचे नेटवर्कच उपलब्ध नसते अशी स्थिती आहे.''\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nपुणे भाजप कॅशलेस खासदार सरकार government रमेश बागवे अरविंद शिंदे arvind shinde भारत जीएसटी बेरोजगार एनपीए\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/fraud-officer-arrested-by-sindhudurg-police-33952.html", "date_download": "2019-11-21T23:54:27Z", "digest": "sha1:DWOCQKTCANSNYFLDOT4BSGVU3IR6HGNO", "length": 12940, "nlines": 133, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Tv9 Marathi : तोतया अधिकारी पोलिसांच्या जाळ्यात", "raw_content": "\nरात्री उशिरा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये 1 तास 10 मिनिटे बैठक, सत्तास्थापनेचा फॉर्म्युला निश्चित\n#Me Too : इंडियन आयडॉल शोमधून अनू मलिक यांची पुन्हा हकालपट्टी\nशरद पवारांच्या नेतृत्वातील सरकार पाच वर्षे टिकेल : रोहित पवार\nतोतया अधिकारी पोलिसांच्या जाळ्यात\nसिंधुदुर्ग : शिक्षण विभागाचा कोकण विभागीय सचिव असल्याचे भासवत फसवणुकीचा प्रयत्न करणाऱ्या भामट्याला त्याच्या पथकासह पोलिसांनी कणकवलीत अटक केली. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये हा तोतया अधिकारी बनून फिरत होता. न्यायालयाने पथकातील तिन्ही आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तो हे कशासाठी करत होता याचा तपास पोलीस घेत आहेत. 21 फेब्रुवारीपासून कोकण विभागीय सचिव असा फलक …\nमहेश सावंत, टीव्ही 9 मराठी, सिंधुदुर्ग\nसिंधुदुर्ग : शिक्षण विभागाचा कोकण विभागीय सचिव असल्याचे भासवत फसवणुकीचा प्रयत्न करणाऱ्या भामट्याला त्याच्या पथकासह पोलिसांनी कणकवलीत अटक केली. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये हा तोतया अधिकारी बनून फिरत होता. न्यायालयाने पथकातील तिन्ही आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तो हे कशासाठी करत होता याचा तपास पोलीस घेत आहेत.\n21 फेब्रुवारीपासून कोकण विभागीय सचिव असा फलक लावलेली आणि भारताचा झेंडा लावलेली गाडी जिल्ह्यात फिरत होती. 12 वीची परीक्षा सुरु असलेल्या केंद्रात या गाडीमधील तिघेजण जाऊन भेट द्यायचे. कसालमधील एका शाळेत हे बोगस पथक गेले असता तेथील शिक्षकांना त्यांच्या हालचालींवरुन संशय आला. मात्र, त्यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची स्वाक्षरी असलेलं बोगस नियुक्तीपत्र दाखवलं आणि तेथून पोबारा केला. जिल्ह्यात अनेक शाळांमध्ये त्यांनी अशा भेटी दिल्याची तक्��ार शिक्षणविभागाकडे करण्यात आली. अखेर शिक्षण विभागाने पाळत ठेवून या पथकाचा भांडाफोड केला.\nया पथकाला ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी केली. तेव्हा तिघांकडून वेगवेगळी उत्तर मिळाली. बोगस सचिव आणि मुख्य आरोपी विजय रणसिंग, बोगस क्लार्क मयुराज शिर्के आणि चालक लक्ष्मण बंडगर या तिघांसह पोलिसांनी त्यांच्याजवळील अर्टिगा कार ताब्यात घेतली आहे. या कारवरही बोगस नंबर प्लेट लावण्यात आली होती. या तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.\nरायगड येथे पोलीस निरीक्षकाची कार उलटून भीषण अपघात\nप्रेमविवाह केल्याने जिवंत बहिणीला बॅनर लावत “श्रद्धांजली”, पीडित मुलीचा आत्महत्येचा…\nआंबेनळी घाटात पुन्हा अपघात, 58 प्रवाशांसह बस कोसळली\nभाजप विरुद्ध शिवसेना लढतीचे निकाल काय\n... त्या दिवशी सेनेचा विषय संपेल, पण नितेशची साथ मरेपर्यंत…\nपेण विधानसभा मतदारसंघात भाजपला धक्का, पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते शेकपात\nविराटला रायगडावर जाण्याची ओढ, छत्रपती संभाजीराजेंशी भेट\nब्रिगेडियर सुधीर सावंत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार\n100 कोटींच्या फसवणुकीप्रकरणी यशराज फिल्म्सविरोधात गुन्हा\nक्रिकेटच्या इतिहासातील विचित्र सामना, अख्खा संघ शून्यावर बाद, तब्बल 754…\nLIVE : संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला\nसलमानकडून चाहत्यांसाठी खास गिफ्ट, 'चुलबुल पांडे'चे GIF लाँच\nराज्यातील ओल्या दुष्काळाच्या पाहणीसाठी केंद्रीय पथकाचा तीन दिवसीय दौरा\nपुरुष रडले, तर त्यात काहीही गैर नाही, सचिन तेंडुलकरची पुरुषांसाठी…\nबाबांनी ठरवलंय तर मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, संजय राऊतांना दहा हत्तीचं…\nदेशात महाराष्ट्रातील तर राज्यात नागपुरातील नद्या सर्वाधिक प्रदूषित\nरात्री उशिरा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये 1 तास 10 मिनिटे बैठक, सत्तास्थापनेचा फॉर्म्युला निश्चित\n#Me Too : इंडियन आयडॉल शोमधून अनू मलिक यांची पुन्हा हकालपट्टी\nशरद पवारांच्या नेतृत्वातील सरकार पाच वर्षे टिकेल : रोहित पवार\n“शिवसेना ठरवेल तेच होईल, सत्तेचा जोकर शिवसेनेच्या हातात”\n ‘रंगबाज फिरसे,’ चा ट्रेलर लाँच\nरात्री उशिरा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये 1 तास 10 मिनिटे बैठक, सत्तास्थापनेचा फॉर्म्युला निश्चित\n#Me Too : इंडियन आयडॉल शोमधून अनू मलिक यांची पुन्हा हकालपट्ट��\nशरद पवारांच्या नेतृत्वातील सरकार पाच वर्षे टिकेल : रोहित पवार\n“शिवसेना ठरवेल तेच होईल, सत्तेचा जोकर शिवसेनेच्या हातात”\nबैलाला ठार मारण्यासाठी वापरलेला जेसीबी जप्त, आता आरोपींचा शोध सुरु\nजेसीबीने बैलाची हत्या करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल, क्रूरतेचं कारण समोर\nदिवेघाटात वारकऱ्यांच्या दिंडीत जेसीबी घुसला, संत नामदेवांच्या वंशजासह दोघांचा मृत्यू\nजगताप-लांडगे टेन्शनमध्ये, शेवटच्या 10 मिनिटात पिंपरीत भाजपचा महापौरपदाचा अर्ज\nपुणे महापौर निवडणुकीत ट्विस्ट, महासेनाआघाडी रिंगणात, भाजपचाही उमेदवार जाहीर\nआमचं उद्दिष्ट सरकार आणणं किंवा कुठल्या व्यक्तीला मुख्यमंत्री करणं नाही : नितीन गडकरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.com/asian-games-2018-live-will-sindhu-become-history/", "date_download": "2019-11-21T23:21:48Z", "digest": "sha1:L6U6VFL4GCLA2AR3HAEABN7IMWZIPXZI", "length": 6038, "nlines": 99, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates एशियन गेम्स 2018: पी.व्ही.सिंधुंचा महिला एकेरी बॅडमिंटन अंतिम फेरीत प्रवेश", "raw_content": "\nउत्तर महाराष्ट्र – नाशिक\nपश्चिम महाराष्ट्र – पुणे\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nएशियन गेम्स 2018: पी.व्ही.सिंधुंचा महिला एकेरी बॅडमिंटन अंतिम फेरीत प्रवेश\nएशियन गेम्स 2018: पी.व्ही.सिंधुंचा महिला एकेरी बॅडमिंटन अंतिम फेरीत प्रवेश\nएशियन गेम्स 2018 महिला एकेरीच्या बॅडमिंटन अंतिम फेरीत पी. व्ही सिंधु प्रवेश करणारी पहिली भारतीय ठरली. तिने जपानच्या आकाने यामागुचीचा 21-17, 15-21,21-10 असा पराभव केला.\nरिओ ऑलिम्पिक रौप्यपदक, जागतिक स्पर्धेतील चार पदकं तिच्या नावावर असताना आता आणखी एका पदकाची भर पडली आहे.\nभारताच्या सायना नेहवालला सेमी फायनलमध्ये हार पत्करावी लागली असून तिला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले आहे. 36 वर्षांनी भारताला बँडमिंटनमध्ये वैयक्तिक मेडल मिळाले असून भारताचा एशियन गेम्समध्ये डंका कायम आहे.\nसायना नेहवालच्या पराभवानंतर भारतीयांच्या नजरा पी. व्ही. सिंधूवर लागल्या आहेत.\nPrevious एशियन गेम्स 2018 टेनिस पुरुष दुहेरीत भारताने जिंकलं सहावं सुवर्णपदक\nNext एशियन गेम्स 2018 : पी.व्ही. सिंधूने मिळवलं रौप्य पदक\nएशियन गेम्स 2018 : आशियाई स्पर्धेत भारताची ऐतिहासिक कामगिरी\nएशिया गेम्स 2018 : आशियाई क्रीडा स्पर्धेत 50 पदकांसह भारताचं अर्धशतक पूर्ण\nएशियन गेम्स 2018 : पी.व्ही. सि���धूने मिळवलं रौप्य पदक\nनिकालापूर्वी मुख्यमंत्री केदारनाथ यात्रेवर\nशिवसेना 100 च्या वर जागा जिंकेल, संजय राऊत यांना विश्वास\n‘हाऊसफुल्ल 4’ मुळे मराठी सिनेमांना थिएटर्स नाही\nथ्रेसरमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू\nकोच्ची खासदारच्या पत्नीच्या ‘या’ पोस्टमुळे नेटकरी संतापले\nनिकालापूर्वी मुख्यमंत्री केदारनाथ यात्रेवर\nशिवसेना 100 च्या वर जागा जिंकेल, संजय राऊत यांना विश्वास\n‘हाऊसफुल्ल 4’ मुळे मराठी सिनेमांना थिएटर्स नाही\nथ्रेसरमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू\nकोच्ची खासदारच्या पत्नीच्या ‘या’ पोस्टमुळे नेटकरी संतापले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://anildabhade.com/2010/05/10/do-not-waste-your-time-%E2%80%93-start-mpsc-mains-exam-2010-preparation/", "date_download": "2019-11-22T00:04:11Z", "digest": "sha1:BWQL4AAZK5UFWS7OJTJZG3L7ZCCNWBAI", "length": 68996, "nlines": 1217, "source_domain": "anildabhade.com", "title": "अमूल्य वेळ गमवू नका – एम पी एस सी मुख्य परीक्षेच्या तयारीला लागा | AnilMD's Blog – Personal Guidance for UPSC and MPSC Exams: Rajyaseva, PSI, STI, Asst, Civil Services", "raw_content": "\n“MPSC यशाचं मंत्र – एक संपूर्ण पुस्तक”\nMPSC राज्यसेवा परीक्षेत सफल व्हायला कसल्या प्रकारचा अभ्यास करावा लागतो\nअमूल्य वेळ गमवू नका – एम पी एस सी मुख्य परीक्षेच्या तयारीला लागा\nचालू घडामोडी – काय वाचायला पाहिजे\nचालू घडामोडी साठी न्यूजपेपर मध्ये काय वाचावे आणि काय वाचू नये\nमुख्य परिक्षेची तयारी कशी करावी\nअनिवार्य इंग्रजी : तयारी कशी करावी\nराज्यसेवा पूर्वपरीक्षेचा पेपर कसा सोडवायचा\nरिविजन ची वेळ आली आहे\nघाबरलात का सामान्य क्षमता चाचणी : संपूर्ण मार्गदर्शक बघून\nहॉल तिकीट मिळाले की नाही अजून – MPSC प्रिलिम्स २०१० परीक्षेचे\nMCQs – ऑब्जेक्टीव्ह प्रश्नांसाठी कशी तयारी करावी\nमला सांगा तुम्हाला मराठीत काय पाहिजे\nशासकीय सेवा का बरं करावी →\nअमूल्य वेळ गमवू नका – एम पी एस सी मुख्य परीक्षेच्या तयारीला लागा\nपरवाच तुम्ही राज्यसेवेची पूर्वपरीक्षा दिली, नाही का मग आता काय निवांत\nतुमच्यापैकी बऱ्याच जणांनी नक्कीच विचार केला असेल की चला आता निवांत आठ पंधरा दिवस आराम करू या, खूप अभ्यास झाला मागील काही महिन्यान पासून, होय की नाही अगदी बरोबर आहे तुमच पण काय हो इतके दिवस जास्त होत नाहीत का आराम करायला\nपण तसं पाहाल तर २ दिवस ठीक आहेत हो आराम करायला, मूड फ्रेश करायला कारण आता येणारी मुख्य परीक्षा म्हणजे फारच कठीण आहे आणि त्या परीक्षेसाठी तर अजूनच म���हनत करावी लागणार आहे. ही परीक्षा नोव्हेंबर/डिसेंबर २०१० मध्ये घेण्यात येईल. तुमच्याकडे फक्त ५ महिन्यांचा कालावधी आहे तयारीसाठी.\nबऱ्याच जणांना माहित नसेल की ही एम पी एस सी मुख्य परीक्षा तुमच्या कॉलेजच्या परीक्षेपेक्षा फार वेगळी असते.\nह्या परीक्षेत सफल होण्यासाठी आणि मेरीट लिस्ट मध्ये चांगल्यापैकी नंबर मिळवायचा असेल तर मग तुमचं सर्व लक्ष आता ह्या लेखी परीक्षेवर केंद्रित कराव लागणार आहे, हे लक्षात ठेवा.\nसर्वसाधारण पाहाल तर, एम पी एस सी ची परीक्षा देणारे फ्रेश पदवीधारक असतात. बरेचजण पहिल्यांदाच ही परीक्षा देत असतात. तुम्ही सुद्धा त्यातीलच असाल असं मला वाटते, हो ना\nपूर्वपरीक्षा मल्टीपल चोइस म्हणजे बहुपर्यायी स्वरूपाची असते आणि मुख्य परीक्षा ही सब्जेक्तीव्ह स्वरूपाची असते. तुमच्या कॉलेजची परीक्षा असते तशीच असते पण उत्तरांचं स्वरूप खूप वेगळं असते. कॉलेजच्या परीक्षेत विषयाचं कितपर्यंत ध्ण्यान आहे हे तपासण्यासाठी प्रश्न विचारले असतात पण एम पी एस सी मुख्य परीक्षेचा उद्देश काही वेगळाच असतो. जे कोणी कोलेजच स्टायील मध्ये उत्तर लिहितात ते ह्या मुख्य परीक्षेत नापास होतात. ह्याच कारण हेच की एम पी एस सी निवड करते ती विद्वानाची नाही तर चांगले प्रशासक होवू शकतील अशांची, ज्यांच्याकडे वैचारिक शक्ती आहे त्यांची.\nहे सांगायचं तात्पर्य हेच की मुख्य परीक्षेसाठी आकलनशक्ती लागते. प्रश्नांना समजून त्यांच उत्तरं लिहाव लागते. पण त्या आधी ते उत्तरं प्लान कराव लागतं. उत्तरात तुम्ही काय लिहिता ह्याला मार्क्स मिळत नाहीत तर तुम्ही काय लिहित नाही ह्याला मार्क्स मिळतात. समजल का तुम्हाला मला काय म्हणायचं आहे जे नको आहे ते जर तुम्ही लिहिलं नाही त्यालाच छान उत्तरं म्हणतात.\nमला माहित आहे तुम्ही फार हुशार आहात आणि मुख्य परीक्षेसाठी सिरीयस पण आहात. पण अशा खूप महत्वाच्या बाबी आहेत ज्या तुम्हाला माहित नाहीत आणि कुणी सांगत पण नाही; कारण स्पर्धा खूप असते प्रत्येकामध्ये आणि आपणच सफल व्हावं हे उद्दिष्ट असते सर्वांपुढे म्हणून बर्याचशा गोष्टी लपवून ठेवल्या जातात पण मी असं करत नाही आणि करणार पण नाही.\nमी सर्व गोष्टी इथेच लिहित बसलो तर बरेच दिवस जातील आणि तुमच्याकडे इतका वेळ पण नाही. म्हणून मी एक वेगळा मार्ग शोधला आहे. तो म्हणजे एक संपूर्ण पुस्तकं लिहायचा, ज्यामध्ये सर्वच गोष्टी स्पष्ट करता येतील.\nमी “एम पी एस सी सक्सेस मंत्र – द कम्प्लीट म्यनुअल” हे पुस्तकं लिहित आहे. हे पुस्तकं एम पी एस सी मुख्य परीक्षेसाठी यशाच एक मंत्रच राहणार आहे.\nह्यात काय राहणार आहे हे बघा सध्या मार्केट मध्ये खूप सारं स्टडी मटेरियल आहे त्यामुळे माझं पुस्तकं असल्याप्रकारच राहणार नाही. मग वेगळं काय असेल ह्यात आणि आम्ही हे पुस्तकं का घ्यावं असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल\nबघा जर का युद्धात लढायचं असेल, तलवारी पण असतील पण त्या कशा चालवायच्या हेच माहित नसेल तर युद्ध जिंकता येईल का\nतुमच्याकडे स्टडी मटेरियल खूप आहे पण त्याचा वापर योग्य प्रकारे कसा करायचा आणि मुख्य परीक्षेत पास कसं व्हायचं, मेरीट लिस्ट मध्ये वरती कसं येता येईल हेच माहित नसेल तर त्या महागड्या स्टडी मटेरियल चा काय फायदा\nम्हणून मी तुम्हाला यशाच मंत्र देणार आहे ह्या पुस्तकाच्या रुपात.\nह्या पुस्तकात खालील माहिती राहणार आहे:\nमुख्य परीक्षा कशी असते\nह्या परीक्षेसाठी कोणाला प्रवेश देण्यात येतो\nशैक्षणिक अहर्ता काय असावी लागते\nही परीक्षा केव्हा असते\nह्या परीक्षेचं फॉर्म कुठे मिळतो व फी किती असते\nफॉर्म कुठे जमा करायचा असतो\nफॉर्म जमा करण्यापूर्वी काय नोट करून ठेवायचं असतं\nपरीक्षेच्या वेगवेळ्या स्टेजेस कोणत्या असतात\nकिती पेपर्स असतात, कोणते, मार्क्स, प्रश्न किती\nकोण-कोणते विषय उपलब्ध असतात आणि कोणते विषय मी निवडायला पाहिजे, आणि का\nपरीक्षा केंद्र कुठे असतात कोणतं केंद्र निवडायला पाहिजे आणि का\nसर्वच जण ह्या परीक्षेत सफल होवू शकतात का नाही तर मग कोण होवू शकते\nमी तर ऐकलं आहे की फक्त हुशार विद्यार्थीच सफल होतात मुख्य परीक्षेत, पण मी तर इतका हुशार नाही, मग माझ काय\nदररोज किती वेळ अभ्यास करावा लागेल ह्या परीक्षेत सफल व्हायला आणि किती दिवस करावा लागेल\nजास्तीत जास्त उमेदवार का नापास होतात राज्यसेवा मुख्य परीक्षेत\nमुख्य परीक्षेत सफल कसा होवू शकतो मी\nमुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे आणि कसा असतो\nअनिवार्य विषय कोणते असतात आणि त्याला काय महत्व आहे मुख्य परीक्षेत\nकमीतकमी किती गुण मिळाले पाहिजे मुख्य परीक्षेत\nजर मला मुख्य परीक्षेत चांगले गुण मिळाले पण मुलाखतीत नाही तर काय होणार\nकमीतकमी किती गुण मिळाले पाहिजे मुलाखतीत\nमुख्य परीक्षेत कसे प्रश्न येतात त्यांचं स्वरूप कसं असतं आणि त्यांचे उत्तर कसे लिहावेत\nवेगवेगळ्या टर्म्स कोणत्या आहेत प्रश्नाच्या काय अर्थ आहे त्यांचा\nमुख्य परीक्षेसाठी किती पुस्तकं असतात\nमी तर ऐकलं आहे की जवळपास ३० पुस्तके असतात तर मग इतक्या पुस्तकांचा अभ्यास कसा शक्य आहे मला नाही जमणार हे.\nह्या पुस्तकांचा अभ्यास करायचाच असेल तर मग केव्हा आणि कसा करू काही प्लानिंग करावं लागेल का\nस्टडी प्लान कसे बनवतात दररोजचा/आठवड्याचा/महिन्याचा/तीन महिन्याचा/सहा महिन्याचा/एक वर्षाचा/दोन वर्षाचा स्टडी प्लान कसा तयार करू\nमला पर्सनल स्टडी प्लान बनवून मिळेल का\nप्रत्येक विषयासाठी कोणते पुस्तकं वापरू कोणत्या टॉपिक साठी कोणतं पुस्तक वापरू\nकोणते विषय मी निवडू मुख्य परीक्षेला\nस्टडी मटेरियल कसं आणि कुठून घेवू\n कसे असतात हे नोट्स आणि जरुरी आहे का हे नोट्स बनवणं\nकोणत्या टोपिक्सना महत्व द्यावं\nउत्तरं कसे असावेत आणि कसे लिहावेत उत्तरं लिहितांना काही प्लानिंगची खरच गरज आहे का\nपरीक्षकाला आमच्याकडून काय अपेक्षित असते उत्तरांमध्ये\nकोणती मासिकं वाचायला पाहिजेत\nपरीक्षेत उत्तरं लिहितांना वेळेचं महत्व काय आहे आणि वेळ कसा म्यानेज करावा\nआता उपलब्ध असलेल्या वेळेत इतका अभ्यासक्रम कसा काय कम्प्लीट करू\nप्रश्न कसे असतील हे मला अगोदर कळेल का, म्हणजे मी तशी तयारी करून घेईल\nचालू घडामोडी वर कसे प्रश्न असतात, ह्याची तयारी कशी करू कोणत्या महिन्यापर्यंत च्या घडामोडी वर लक्ष केंद्रित करू\nरेफरन्स पुस्तकं कोणते आहेत आणि कुठे मिळतील इंडिया इयरबुक, मनोरमा इयरबुक, वगेरे\nह्या रेफरन्स पुस्तकातून काय काय वाचू, हे पुस्तकं तर खूप मोठ-मोठे आहेत\nजुन्या प्रश्न पत्रिका कुठे मिळतील आणि त्या सोडवायचा सराव करू का काय होईल नाही सराव केला तर\n सर्वच पुस्तकं परत परत वाचू का असं करायची काय गरज आहे, मी तर अगोदरच त्यांचा अभ्यास केला आहे ना, मग\nरिविजन कशाची करू तर मग\nमॉक एग्झाम काय असतात आणि त्यांचं महत्व तरी काय आहे\nमुख्य परीक्षेचा टाईम टेबल केव्हा आणि कुठून मिळेल\nमुलाखत काय असते आणि तिचं महत्व काय आहे मुख्य परीक्षेत\nमुलाखतीसाठी काय तयारी करावी लागते\nकाय आणि कोणते कपडे घालू मुलाखती साठी\nतिथे मुलाखत रूम मध्ये कोण असते, कोणाला आधी नमस्कार करू\nखुर्चीवर केव्हा आणि कसं बसू पाय कसे ठेवू हसू की ���िरिअस राहू\nमुलाखतीत काय विचारतात, कसे उत्तरं द्यावे लागतात\nमुलाखतीत जास्तीत जास्त गुण कसे मिळतील मला\nते मला प्रश्न विचार म्हटले तर मी काय प्रश्न करू त्यांना\nफायनल मेरीट लिस्ट केव्हा लागते आणि माझा नंबर लागेल का त्यात\nआणि अनिल सर तुमच्या मदतीनं लागलाच तर मला काय कराव लागेल\nकाही ट्रेनिंग राहील का मला माझ्या जॉबवर की डायरेक्ट नौकरी सुरु\nअसे प्रश्न तुमच्या मनात असतील आणि ह्या प्रश्नांपैकी काही प्रश्नांचा तर तुम्ही स्वप्नातही विचार केलं नसेल, होय की नाही\nम्हणूनच तर म्हणतो की हे पुस्तकं म्हणजे एम पी एस सी मुख्य परीक्षेमध्ये यश मिळावं त्याचं मंत्रच आहे, तर मग आत काय कराल\nचला आजच ह्या पुस्तकाची बुकिंग करा कारण मी फक्त जे बुक करतील त्यांच्यासाठीच छापणार आहे.\nतर मग कशाची वाट बघता, कसला विचार करता आहात\nतुमची स्वताची एक प्रत आजच बुक करा, आजच काय आताच.\nशासकीय सेवा का बरं करावी →\n150 Responses to अमूल्य वेळ गमवू नका – एम पी एस सी मुख्य परीक्षेच्या तयारीला लागा\nहे पुस्तक मला मराठि भाषेतुन हवय. कोठुन आणि कसे घ्यावे लागेल.\nतुम्हि मला sms द्वारे हि कळवु शकता.\nऑक्टोबर 17, 2017 येथे 6:41 सकाळी\nडिसेंबर 15, 2016 येथे 11:07 सकाळी\nसप्टेंबर 4, 2016 येथे 10:34 pm\nसप्टेंबर 6, 2016 येथे 9:09 सकाळी\nफेब्रुवारी 28, 2016 येथे 10:15 pm\nमार्च 3, 2016 येथे 9:39 सकाळी\n@कुलदीप, “MPSC STI” हा मेनू बघा, तिथे सर्व माहिती उपलब्ध आहे.\nआबाजी मगदुम म्हणतो आहे:\nफेब्रुवारी 20, 2016 येथे 4:16 pm\nमाजी सैनिकांच्या कोटा असतो का \nफेब्रुवारी 22, 2016 येथे 11:42 सकाळी\n@आबाजी, नाही. फक्त वयोमर्यादेत पाच वर्षांची सूट असते.\nजानेवारी 16, 2016 येथे 4:34 pm\nजानेवारी 18, 2016 येथे 9:08 सकाळी\n@नीलम, ह्यासाठी व्यवस्थितपणे प्लानिंग करून सखोल अभ्यास करावा. पुस्तकांच्या लिस्ट साठी ही लिंक बघावी:https://anilmd.wordpress.com/other/eprospectus/\nजानेवारी 8, 2016 येथे 9:38 सकाळी\nजानेवारी 9, 2016 येथे 8:03 सकाळी\n@संदीप, मित्रा, तहान लागल्यावर विहीर खोदु नये, हे विसरलास वाटते जितके दिवस उपलब्ध आहेत त्याला अभ्यासक्रमात असलेल्या विषयाने भागून मग प्रत्येक विषयाला किती दिवस मिळतात त्या दिवसातच तो विषय पूर्ण करावा. एक विषय संपल्यावर दुसरा घ्यावा. ही लिंक वाचायला विसरू नका: https://anilmd.wordpress.com/2013/10/24/2014-success-mantra6-shortcut-is-injurious/\nडिसेंबर 26, 2015 येथे 10:27 सकाळी\n@प्रवीण, जितक्या वेळा तुम्ही रिपीट परीक्षा दिली ते टाका.\nजानेवारी 29, 2016 येथे 9:42 pm\nजानेवारी 29, 2016 येथे 9:53 pm\nAtul Walke म्हण���ो आहे:\nजुलै 20, 2015 येथे 10:13 सकाळी\nजुलै 21, 2015 येथे 7:55 सकाळी\nफेब्रुवारी 14, 2015 येथे 5:18 pm\nफेब्रुवारी 16, 2015 येथे 8:34 सकाळी\nफेब्रुवारी 18, 2014 येथे 12:27 pm\nफेब्रुवारी 21, 2014 येथे 5:52 pm\n@निरंजना, तुमच्याजवळ भरपूर वेळ आहे. अगोदर ही लिंक वाचावी आणि मग त्यानुसार तयारीला लागावे: https://anilmd.wordpress.com/other/12th-std-pass-students-should-prepare-this-way/\nफेब्रुवारी 12, 2014 येथे 6:18 pm\nफेब्रुवारी 13, 2014 येथे 8:49 सकाळी\nजानेवारी 27, 2014 येथे 11:58 सकाळी\nजानेवारी 6, 2014 येथे 10:25 pm\nजानेवारी 9, 2014 येथे 2:29 pm\n@पियू, नाही. जेव्हा मुख्य परीक्षा क्लियर कराल तेव्हा पदांचा पसंतीक्रम द्यावा लागतो.\nजानेवारी 10, 2014 येथे 11:03 सकाळी\nजानेवारी 11, 2014 येथे 11:10 सकाळी\nनोव्हेंबर 22, 2013 येथे 10:25 pm\nनोव्हेंबर 24, 2013 येथे 8:25 सकाळी\n@प्रियंका, हो करू शकतेस. मराठीतून देवू शकतेस. राज्यसेवा, एस.टी.आय. आणि सहाय्यक परीक्षेसाठी ३३ वर्षे (ओपन).\nजानेवारी 13, 2014 येथे 4:36 pm\nजानेवारी 14, 2014 येथे 12:45 सकाळी\natul hande म्हणतो आहे:\nनोव्हेंबर 22, 2013 येथे 1:46 pm\nनोव्हेंबर 24, 2013 येथे 8:40 सकाळी\n@योगेश, हो, का नाही होणार अभ्यास जर केला तर करणे हे आपल्या हातात असते. फक्त विचार करूनच जमत नाही.\n@योगेश, त्याची काहीच गरज नाही, फक्त डिग्री पूर्ण असावी लागते.\nसप्टेंबर 4, 2013 येथे 1:48 pm\nसप्टेंबर 4, 2013 येथे 5:34 pm\n@दत्ता, एस.टी.आय., सहाय्यक व राज्यसेवेसाठी ३३ वर्षे व पी.एस.आय.साठी २८ वर्षे. हो तयारी करा पण परीक्षा २०१५ चीच देता येईल.\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nपर्सनल गायडंस प्रोग्राम (पी.जी.पी.)\nमला सांगा तुम्हाला मराठीत काय पाहिजे\nMPSC राज्यसेवा परीक्षेत सफल व्हायला कसल्या प्रकारचा अभ्यास करावा लागतो\nलाल दिवा असलेल्या गाडीत बसायचे\nअमूल्य वेळ गमवू नका – एम पी एस सी मुख्य परीक्षेच्या तयारीला लागा\nआमचा वेबिनार अटेंड करण्यासाठी सर्वोत्तम वेळ तुमच्याजवळ कोणती आहे\nकैसे जीतोगे यह एम्.पी.एस.सी. की लढाई\nकोण म्हणतंय आमच्या मराठमोळ्या युनिव्हरसिटीज मागे आहेत अहो त्यांनी दिल्लीलाही मागे टाकलंय\nजीवघेणी स्पर्धा आणि परिक्षांचा वाढता ताण\nरिविजन ची वेळ आली आहे\nशासकीय सेवा का बरं करावी\nहॉल तिकीट मिळाले की नाही अजून – MPSC प्रिलिम्स २०१० परीक्षेचे\nफटा पोस्टर निकला हिरो\nतीन वर्षांचा खडतर प्रवास\nSuccess Mantra #2 – सफलता मिळत नसते, मिळवावी लागते\nSuccess Mantra #3 – मासिके का व कशी वाचावीत\nSuccess Mantra #5 – महाराष्ट्र २०१३ – आकडेवारी\nसक्से�� मंत्र #13- अभ्यास कसा करावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/pradhan-mantri-kisan-samman-nidhi-scheme-farmers-able-to-do-new-registration-under-ministry-of-agriculture-dlop/", "date_download": "2019-11-22T00:30:38Z", "digest": "sha1:J3SU5PBMLOFJ2HJTSC5XO3DCPKEV3N3P", "length": 10094, "nlines": 92, "source_domain": "bahujannama.com", "title": "pradhan mantri kisan samman nidhi scheme farmers able to do new registration under ministry of agriculture dlop | 6000 रूपये मिळवण्यासाठी आता शेतकरी स्वतः करू शकतात 'रजिस्ट्रेशन', फक्त करावं लागेल 'हे' काम, जाणून घ्या | bahujannama.com", "raw_content": "\n6000 रूपये मिळवण्यासाठी आता शेतकरी स्वतः करू शकतात ‘रजिस्ट्रेशन’, फक्त करावं लागेल ‘हे’ काम, जाणून घ्या\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Scheme) अंतर्गत आता देशातील 7.63 कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. यातील 3.65 कोटी लोकांना तिसरा हप्ता देखील मिळाला आहे. परंतु बाकी शेतकरी अद्याप आपल्या लाभासाठी वाट पहात आहेत. ज्या शेतकऱ्यांना आपल्या या हप्त्याचे स्टेटस जाणून घ्यायचे असेल तर आता सोपे झाले आहे. केंद्रीय कृषी राज्य मंत्री कैलाश चौधरी यांनी सांगितले की, पीएम किसान पोर्टलवर जाऊन कोणताही शेतकरी आपला आधार नंबर, मोबाईल नंबर किंवा बँक खात्याचा नंबर टाकून आपल्याला मिळणाऱ्या पैशांचं स्टेटस जाणून घेऊ शकतो.\nचौधरी यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना आता या योजनेचा फायदा घेण्यासाठी किंवा रजिस्ट्रेशन करण्यासाठी अधिकाऱ्यांकडे जाण्याची आवश्यकता नाही. कोणताही शेतकरी स्वत: या पोर्टलवर जाऊन स्वत:च आपलं रजिस्ट्रेशन करू शकतो. कृषी मंत्रालयाची ही सुविधा सुरू केल्यानंतर राज्य सरकारला आता शेतकऱ्यांच्या तपशीलात झालेल्या चुका दुरुस्त करण्यात आणि त्याची पडताळणी करण्यात पहिल्यापेक्षा खूपच कमी कालावधी लागणार आहे.\nया योजनेचा लाभ घेण्यात सध्या उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे. येथील तब्बल पावणे दोन कोटी शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. यातील 1.24 कोटी शेतकऱ्यांना तर तिसरा हप्ताही मिळाला आहे. ही योजना 24 फेब्रुावारी 2019 रोजी सुरु करण्यात आली होती यानंतर केवळ 12 कोटी शेतकऱ्यांसाठी ही योजना लागू करण्यात आली होती. परंतु पुन्हा सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वच 14.5 कोटी शेतकरी कुटुंबासाठी ही योजना लागू केली.\nसमाधान नसल्यास येथे करा तक्रार\nलेखापाल व कृषी अधिकारी खर्‍या शेतकर्‍याला लाभ देण्यात दुर्लक्ष करत असतील तर सोमव���र ते शुक्रवार पर्यंत पीएम किसान हेल्प डेस्क (PM-KISAN Help Desk)चा ई-मेल आयडी [email protected] वर शेतकरी तक्रार करू शकतात. तरीही समाधान न झाल्यास शेतकरी 011-23381092 (Direct HelpLine) या हेल्पलाईन नंबरवर संपर्क करू शकतात. ही केंद्रीय कृषी मंत्रालयाची हेल्पलाईन आहे. इथे संपर्क केल्यास शेतकऱ्याच्या तक्रारीची दखल हमखास घेतली जाईल.\nकोट्यावधी पेन्शनधारक घरबसल्या घेऊ शकतात मोदी सरकारच्या 'या' सुविधेचा 'लाभ', बँकेत जाण्याची नाही गरज\nशिवसेनेला 'मुख्यमंत्री' पद देऊन सरकार बनवण्यास राष्ट्रवादी तयार, पण 'ही' अट\nशिवसेनेला 'मुख्यमंत्री' पद देऊन सरकार बनवण्यास राष्ट्रवादी तयार, पण 'ही' अट\nसत्तास्थापनेच्या हालचालींना कमालीचा ‘स्पीड’, सर्व नेते दिल्लीहून मुंबईला रवाना\n‘संभाव्य’ मंत्र्यांच्या यादीत राष्ट्रवादीच्या 10 तर काँग्रेसच्या 9 दिग्गजांची नावं, सुत्रांची माहिती\n… तरच ‘महाशिवआघाडी’चं सरकार, काँग्रेसनं सांगितलं\nप्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ‘संभाव्य’ मंत्र्यांची यादी घेऊन पोहचले शरद पवारांच्या घरी\nमुलाला विभक्त राहण्यास भाग पाडणाऱ्या सुनेचा मुलाकडून खून\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://blogs.tallysolutions.com/mr/category/gst-registration/", "date_download": "2019-11-22T00:32:45Z", "digest": "sha1:6GVMEZOGRAWHLOUU7W3NTANHLKOT4LCF", "length": 6451, "nlines": 94, "source_domain": "blogs.tallysolutions.com", "title": "GST Registration | GST Registration Process | GST Registration India", "raw_content": "\nजीएसटीमध्ये रचना योजनेअंतर्गत नोंदणी करु इच्छिता\nव्यवसायासाठी व्यवसाय व्यवस्थापन आणि लाभदायक संघर्ष करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर जमिनीच्या विविध कायद्यांचे पालन करण्यासाठी सावधगिरी बाळगणे आणि काळजी घेणे आवश्यक आहे. गेल्या दशकात आपल्या देशातील नियम पालनाने, जरी तंत्रज्ञानाचे मार्ग घेतले असले तरी माहिती देण्याची संख्या वाढली आहे. अशाप्रकारे नियमांचं पालन करण्यासाठी साहजिक समर्पित…\nनवीन जीएसटी नोंदणी कशी मिळवायची\nजे व्यापारी कर भरण्यासाठी आधीच नोंदणीकृत आहेत त्यांनी जीएसटीसाठी प्रो��्हिजिनल नोंदणी करणे आवश्यक आहे. आणि जर जीएसटीसाठी नोंदणी केली असेल तर प्रोव्हिजिनल नोंदणी रद्द केली पाहिजे. Are you GST ready yet\nजीएसटी नोंदणीत सुधारणा कशी करावी, रद्द कशी करावी किंवा रद्द नोंदणी मागे कशी घ्यावी\nयाआधीच्या पोस्टमध्ये आपण नवीन जीएसटी नोंदणीसाठी अर्ज कसा करावा आणि संक्रमणातून जीएसटी नोंदणीकृत विक्रेते कसं बनावं, हे पाहिलं आता आपण पाहू या: तुमच्या नोंदणीच्या माहितीत सुधारणा कशी करावी नोंदणी रद्द करण्यासाठी अर्ज कसा करावा नोंदणी रद्द झाल्यास ती मागे कशी घ्यावी Are you GST ready…\nनवीन जीएसटी नोंदणीसाठी अर्ज कसा करावा\n जुन्या प्रणालीतून जीएसटी प्रणालीतील स्थित्यंतर कसे असेल, हे जाणून घ्या , या पोस्टमध्ये आपण आधीपासून नोंदणी असलेल्या विक्रेत्यांसाठी जीएसटी नोंदणीतील आवश्यक बाबी आणि आवशयक अर्जांची माहिती घेतली. या पोस्टमध्ये आपण नवीन व्यवसायाच्या नोंदणीची प्रक्रिया व अर्जांची माहिती घेऊ. Are you GST ready yet\nजीएसटी-रेडी टॅली.इआरपी ९ रिलीज ६ मध्ये फॉर्म जीएसटीआर-३बी ची हाताळणी\nजीएसटीआर – ३बी फॉर्म कसा भरावा\nजीएसटी आकारण्यात येणाऱ्या रकमेचा हिशोब कसा लावाल\nजीएसटीमध्ये रचना योजनेअंतर्गत नोंदणी करु इच्छिता\nनवीन जीएसटी नोंदणी कशी मिळवायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://m.transliteral.org/pages/z80106084534/view", "date_download": "2019-11-22T00:03:13Z", "digest": "sha1:LC4SLEB7L57TEI5NNVHGAJ4Q6KWUHJU4", "length": 3586, "nlines": 46, "source_domain": "m.transliteral.org", "title": "माजघरांतील गाणी - भाऊबीज माझे सदनीं मनीं हर...", "raw_content": "\nमाजघरांतील गाणी - भाऊबीज माझे सदनीं मनीं हर...\nसंसारांतील सुखदुःखांच्या जोडीलाच, एकमेकींना येत असलेलीं गाणीं सहज गंमत म्हणून एकमेंकींना सांगावयाची आणि घटकाभर मजेंत वेळ घालवावयाचा, या गाण्यांना कुणीं माजघरांतील गाणीं तर कुणीं बैठकींतील गाणीं असेंहि म्हणतात.\nभाऊबीज माझे सदनीं मनीं हर्ष झाला\nदीनबंधु करुणासिंधु ओवाळिन त्याला ॥ध्रु०॥\nनवलपरीचीं नव पक्वान्नें करीन स्वयें आजी\nश्रवनाचें शंकरपाळें कीर्तन करंजी\nहरी स्मरण केली कैसी जिलेबी ताजी\nचरण सेवनाचे लाडू वळूनी वाढूंया त्याला ॥१॥\nआर्चनाचे अनारसे वंदन चीरोटे\nदास्यत्वाचें दिसती कैसे धीव गोमटे\nसख्यत्त्वाचा साखरभात वाडावासा वाटे\nआत्मनिवेदन मांडे आवडती त्याला ॥२॥\nकल्पनेचें कडबोळें नको तेलकट\nपंचवीस भाजणीचें नको थालीपीठ\nकामक���रोध लोभाचें नको तीळकूट\nश्रद्धेचा तो रंगीत पाट त्याल बैसायाला ॥३॥\nवैराग्याच्या चांदीचें तें घडविलें ताट\nभूतदया रांगूळी ही काढीली दाट\nदया क्षमा गडवा पेला काय सांगूं थाट\nत्रयोदश गुणीं विडा करुनी देती तयाला ॥४॥\nभाऊबीज ऐसी केली द्रौपदीचे घरीं\nपंचप्राण पंचारती ओवाळी सुंदरी\nभावार्थाचा नारळ ह दिला त्याचेवरी\nसुबुद्धीची भारी चोळी त्याने दिली तिजला ॥५॥\nकधीं ऐसी भाऊबीज पाहीन नयनीं\nतळमळ वाटतसे रात्रंदिन मनीं\nहरीताप हरील कृपा जरी मोक्ष दानीं\nपुरविली हौस मनींची गायनीं त्या कृष्णाला ॥६॥\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/astro/daily-marathi-panchang/todays-panchang/articleshow/71825332.cms", "date_download": "2019-11-21T23:34:52Z", "digest": "sha1:VVPOUCWXMXWSQKUM5ZXZSWIXBF2XE567", "length": 10332, "nlines": 164, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "daily marathi panchang News: आजचे मराठी पंचांग: गुरुवार, ३१ ऑक्टोबर २०१९ - todays panchang | Maharashtra Times", "raw_content": "\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'WATCH LIVE TV\nआजचे मराठी पंचांग: गुरुवार, ३१ ऑक्टोबर २०१९\nआजचे मराठी पंचांग: गुरुवार, ३१ ऑक्टोबर २०१९\nभारतीय सौर ९ कार्तिक शके १९४१, कार्तिक शुक्ल चतुर्थी उत्तररात्री १-०० पर्यंत,\nचंद्रनक्षत्र : ज्येष्ठा रात्री ९-३० पर्यंत, चंद्रराशी : वृश्चिक रात्री ९-३० पर्यंत, सूर्यनक्षत्र : स्वाती,\nसूर्योदय : सकाळी ६-३९, सूर्यास्त : सायं. ६-०५,\nचंद्रोदय : सकाळी ९-३६, चंद्रास्त : रात्री ९-०५,\nपूर्ण भरती : दुपारी १-४३ पाण्याची उंची ४.१७ मीटर, उत्तररात्री २-३० पाण्याची उंची ४.५६ मीटर,\nपूर्ण ओहोटी : सकाळी ७-४२ पाण्याची उंची १.३९ मीटर, सायं. ७-४१ पाण्याची उंची ०.३८ मीटर.\nआजचे मराठी पंचांग: शनिवार, १६ नोव्हेंबर २०१९\nआजचे मराठी पंचांग: सोमवार, १८ नोव्हेंबर २०१९\nआजचे मराठी पंचांग: मंगळवार, १९ नोव्हेंबर २०१९\nआजचे मराठी पंचांग: रविवार, १७ नोव्हेंबर २०१९\nआजचे मराठी पंचांग: बुधवार, २० नोव्हेंबर २०१९\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\n'असा' झाला गायिका गीता माळी यांच्या कारला अपघ...\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवी��� रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nSPG सुरक्षा हटवण्याच्या निर्णयावर प्रियंका गांधींची 'ही' प्र...\n'अशी' आहे जीप कॉम्पास ट्रेलहॉक\nमी दलितविरोधी वक्तव्य केले नाही: बाबा रामदेव\nभाजपच्या नेतृत्वात झारखंड नक्षलवादी मुक्त झाला: शहा\nमथुरेत माकड सफारी सुरू करा; हेमामालिनी यांची उपरोधिक मागणी\n९३ टक्के भारतीयांना H4 अंतर्गत अमेरिकेत व्हिसा\nआजचे मराठी पंचांग: शुक्रवार, २२ नोव्हेंबर २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. २२ नोव्हेंबर २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. २१ नोव्हेंबर २०१९\n२१ नोव्हेंबर २०१९ चे वार्षिक राशीभविष्य\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nआजचे मराठी पंचांग: गुरुवार, ३१ ऑक्टोबर २०१९...\nआजचे मराठी पंचांग: बुधवार, ३० ऑक्टोबर २०१९...\nआजचे मराठी पंचांग: मंगळवार, २९ ऑक्टोबर २०१९...\nआजचे मराठी पंचांग: सोमवार, २८ ऑक्टोबर २०१९...\nआजचे मराठी पंचांग: रविवार, २७ ऑक्टोबर २०१९...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/astro/maza-adhyatma/spiritual-stories/sense-of-existence/articleshow/70686778.cms", "date_download": "2019-11-22T00:00:18Z", "digest": "sha1:AW6J5DVFQNU37VIRVYI2SKIHFHH3BJVM", "length": 22102, "nlines": 266, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Diwali: अस्तित्वबोध - sense of existence | Maharashtra Times", "raw_content": "\nप्रा. डॉ. सुजय पाटील\nप्रा. आर. एस. जैन\nडॉ. वीरा राठोड सारेच पाय मातीचे..\nडॉ. न. म. जोशी\nडॉ. सु. भि. वराडे\nप्रा. डॉ. यशवंत पाटणे\nप्रा. डॉ. यशवंत पाटणे\nप्रा. डॉ. रमेश जाधव\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'WATCH LIVE TV\n​‘ब्रह्मसत्य ऽ जगत्‌ मिथ्या’, हा विचार पूर्वीपासून मांडला जातो; पण प्रत्यक्ष समोर दिसणारे जग मिथ्या कसे असेल भूतकाळ आपण भोगलेला, भविष्यकाळाचा काही सत्यांश जाणवत असतो अन्‌ वर्तमानकाळाच्या घडामोडी आपण अनुभवत असतो.\n‘ब्रह्मसत्य ऽ जगत्‌ मिथ्या’, हा विचार पूर्वीपासून मांडला जातो; पण प्रत्यक्ष समोर दिसणारे जग मिथ्या कसे असेल भूतकाळ आपण भोगलेला, भविष्यकाळाचा काही सत्यांश जाणवत असतो अन्‌ वर्तमानकाळाच्या घडामोडी आपण अनुभवत असतो. इतिहासप्रिय भूतकाळात रमतात. आशावादी भविष्यात रंगतात, तर द्रष्टे भविष्याला वर्तमानात खेचून आणतात. अस्तित्ववादाची झलक डार्विनच्या उत्क्रांतीवादातही दिसते. मोठ्या जीवनसंघर्षात अनेक प्राणी भूतलावर आढळतात. एकंदरीत ही इतिहासाची, अनंतकाळाची, देवमाणसांची आणि संतमहंतांची साखळी तयार झाली आहे ती ‘आतापर्यंत.’\nजीवनक्रांती तथा अस्तित्व-बोधासाठी मृत्यूपासून बोध मिळेल. ‘अर्थी’ उचलण्याआधी ‘अर्थ’ लक्षात येईल की, हे जीवन क्षणाक्षणाला संपत आहे. आयुष्याचं तेल देहाच्या दीपकात जळून थेंबाथेंबाने सरत आहे. हे जीवन मृत्यूकडे जात आहे. आत्म्याची अमरता आहे, हे समजून घेणाऱ्यालाही त्रिकालाबाधित सद्यक्षण ‘आत्ता’चा विलक्षण बोध होईलच.\nसकाळपासून रात्रीपर्यंत जीवनयात्रा चालू असते. ज्यात जणूकाही पहाट म्हणजे जन्म, प्रभात बालपण, दुपार तारुण्य, सायंकाळ म्हातारपण आणि रात्र मृत्यू आहे. तसे हे जीवन अनंताची संभावना आहे. व्यक्तीमध्ये अनंत शक्ती लपल्या आहेत. ‘आता’ त्या शक्तीला, दिव्यत्वाला ओळखणं अन्‌ साकार करणं हा जीवनाचा खरा हेतू आहे.\nज्ञानविज्ञानाची गती प्रगतीकडे आहे. भौतिक समृद्धीने माणूस मालामाल होत आहे. तरीही ‘जगायचं की मरायचं हा एकच सवाल’, त्याला भेडसावतो आहे. अगतिक शेतकऱ्याला हा प्रश्न पडला की तो आत्महत्या करतो, पुढाऱ्याला पडला की तो स्वत:चे पुतळे उभारून उद्घाटन करतो, अनेक तऱ्हेच्या ‘कला’ विकासामुळे ‘आता’ जीवन उलगडणेही सहज झाले आहे.\nदिवाळीतील झुलणाऱ्या आकाशदिव्यांच्या प्रकाशाप्रमाणे ‘आता’चा मंतरलेला अनुभव क्षणाक्षणांनी जमवून कणाकणांनी लेखक अक्षरबद्ध करू लागतो तेव्हा ‘आता’चे आपलेपण उलगडून त्याचे सौंदर्यशास्त्र हरखवून टाकते. लिहिणारा अंतर्मूख झाला की, भूत-भविष्याला कवेत घेऊन ‘आत्ता’चे अक्षरपण कोरू लागतो. ‘आत्ता’चे हे खुलणारे सुंदर भावविश्वच आनंद देणारे असेल. अन्यथा श्वास बंद होताच संपून जाईल तेव्हा अस्थी विखरण्याआधीच ‘आत्ता आस्था’ निर्माण करून घ्या, जीवन सार्थकी लागण्यासाठी चिता पेटण्याआधी ‘आत्ता’ आपली चेतना जागवून घ्या.\nलेखिका दुर्गा भागवत ‘पैस’ पुस्तकात थोरो या विचारवंताबद्दल लिहितात, ते सकाळी फिरायला निघाले, एक मित्र भेटला, त्याने विचारले, ‘कुठे निघालात’ थोरो म्हणाले, ‘झाडांशी गप्पा मारायला.’ मित्र म्हणाला, ‘आत्ता काय करता’ थोरो म्हणाले, ‘झाडांशी गप्पा मारायला.’ मित्र म���हणाला, ‘आत्ता काय करता’ थोरो म्हणाले, ‘हे काय चाललोय’ थोरो म्हणाले, ‘हे काय चाललोय... म्हणजे थोरो आत्ताचे महत्त्व सांगतानाच चोखपणे कर्माचा त्रिकालाबाधित संदेश देत आहेत.\nसंत ज्ञानेश्वरांची दीपमाळेसारखी संजीवक ‘पसायदान’ची रचना पाहा,\nया पदाचा प्रारंभ ‘आत्ता’ने आणि अखेर ‘हे’ अक्षर येते. ‘आता’ आणि ‘हे’ दोन कालसंदर्भ शब्द आहेत. ‘आत्ता’ म्हणजे नेमके केव्हा आणि ‘हे’ म्हणजे नेमके कोण तो हे बारकाईने पाहता, ज्ञानेश्वरीच्या अंतिम टप्प्यात ज्ञानेश्वर पसायदान अपेक्षितात. ‘आत्ता’चा सद्यकाळ, वर्तमान : ज्याला भूतकाळाचा कधीही स्पर्श होत नाही, असा काळ होय. ज्ञानेश्वरांची प्रत्यक्षनिष्ठा, कालातीतता यातून स्पष्ट होते. कालक्षण पकडून ज्ञानेश्वर हे अपेक्षितात की, त्रिकालाबाधित ‘आत्ता’ हा सद्यक्षण कधीही न संपणारा, कधी न थांबणारा आहे. स्फटिकासारख्या निर्मळ अंत:करणाचे महाकवी श्री ज्ञानेश्वर ‘आत्ता’मधून वर्तमानाचा ताजातवाना गंध देतात. त्यामुळे आज सातशे वर्षे उलटली तरी ती गतार्थ ठरत नाही की, काळाचा लवलवता कोंभ कधीच सुकला नाही. यातील कालतत्त्व ‘आत्ता’शी बांधले गेल्याने पसायदानाचा भावार्थ आत्ताही जातिवंत असून, क्षणाक्षणाला नवता देणारा, ऊर्जा पुरविणारा आणि अंत:करणातील स्फुल्लिंग चेतविणारा आहे. माणसांमध्ये सत्संगाची व सत्कार्याची गोडी फुलविणारा आहे. तेव्हा प्रत्येक दिवस नि रात्र अंतिम मानून, प्रत्येक दिन पुनर्जन्म मानून ‘हे जग मी सुंदर करून जाईन’, या धारणेने सत्कार्य हाती घ्या आत्तापासून...\nरविकिरण बुलबुले:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nगगनात गगन लय पावते...\nस्वास्थ्य देणारी सकारात्मक उर्जा\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\n'असा' झाला गायिका गीता माळी यांच्या कारला अपघ...\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nआजचं राशी भविष्य: दि. २१ नोव्हेंबर २०१९\nमुंबईच्या रस्त्यावर धावतेय भन्नाट रिक्षा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nSPG सुरक्षा हटवण्याच्या निर्णयावर प्रियंका गांधींची 'ही' प्र...\n'अशी' आहे जीप कॉम्पास ट्रेलहॉक\nमी दलितविरोधी वक्तव्य केले नाही: बाबा रामदेव\nभाजपच्या नेतृत्वा�� झारखंड नक्षलवादी मुक्त झाला: शहा\nमथुरेत माकड सफारी सुरू करा; हेमामालिनी यांची उपरोधिक मागणी\n९३ टक्के भारतीयांना H4 अंतर्गत अमेरिकेत व्हिसा\nआजचे मराठी पंचांग: शुक्रवार, २२ नोव्हेंबर २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. २२ नोव्हेंबर २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. २१ नोव्हेंबर २०१९\n२१ नोव्हेंबर २०१९ चे वार्षिक राशीभविष्य\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/pune-rain-in-city-heavy-rainfall/", "date_download": "2019-11-22T00:31:36Z", "digest": "sha1:3KNJKVBHRR5GPHNL52UULSF7XJPALHXJ", "length": 14591, "nlines": 239, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "पुणे शहरात पावसाची जोरदार हजेरी | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\n11 प्राथमिक आरोग्य केंद्रांना कायाकल्प पुरस्कार\nहातपाय बांधलेली नग्न अवस्थेतील तरुणी रेल्वे रूळावर आढळली\nजिल्ह्यातील ढोकी, संगमनेर नजीकच्या नाक्यावर टोलसाठी फास्टॅग प्रणाली\nअकोलेत कांदा 7000 वर\n२२ नोव्हेंबर २०१९, ई-पेपर, नाशिक\nसरसंघचालकांची वनवासी कल्याण प्रांत कार्यालयास भेट; ज्येष्ठ प्रचारक दीक्षितांच्या प्रकृतीची विचारपूस\nवॉटर बेल.. पाणी पिण्याला सुरुवात; दापूर येथे जि. प. शाळेत अनोखा उपक्रम\nत्र्यंबकेश्वर पंचायत समितीचे नशीब उजळले; गटविकास अधिकाऱ्याचा राज्यपालांच्या हस्ते गौरव\nजळगाव ई पेपर (२२ नोव्हेंबर २०१९)\nअमळनेरचा ‘नाभिक’ जागतिक प्रकाशझोतात\nअतिवृष्टीच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक आज जिल्ह्यात\nसमीक्षण – जतरा – एक उत्तम वातावरण निर्मिती\nधुळे ई पेपर (२२ नोव्हेंबर २०१९)\nधुळे ई पेपर (२१ नोव्हेंबर २०१९ )\nकबीरगंजमध्ये आठ दिवसांनंतर पाणीपुरवठा\nडॉ.एन.के.ठाकरे यांना लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड\nनंदुरबार जिल्ह्यात भाजपाला हादरा एक आमदार राजीनाम्याच्या तयारीत \nनंदुरबार ई पेपर (२२ नोव्हेंबर २०१९)\nखून प्रकरणात साक्षीदारच निघाला मारेकरी\nनंदुरबार ई पेपर (२१ नोव्हेंबर २०१९ )\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\n२२ नोव्हेंबर २०१९, ई-पेपर, नाशिक\nपुणे शहरात पावसाची जोरदार हजेरी\nपुणे : राज्यात काल ढगाळ वातावरणानंतर रात्री पुणे शहरात मुसळधार पाऊस बरसला. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागली.\nदरम्यान विधानसभेचे मतदान काल दिवसभर ढगाळ वातावरणात पार पडले. सायंकाळी पुण्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. यावेळी शहरातील अनेक सोसायटींमध्येही पाणी घुसले आहे.\nअनेक ठिकाणी पावसाच्या पाणी साचल्याने नागरिक तसेच वाहनधारकांना मनस्ताप शान करावा लागला. तर काही ठिकाणी नाल्यात देखील पूर आल्याने तेथील दुचाकी वाहून गेल्याच्या घटना घडल्या.\nपुण्यासोबतच काल रात्री मुंबई शहरामध्येही वीजांच्या कडकडाटासह, मेघगर्जना झाल्या. अशातच तासभर कोसळलेल्या दमदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.\nविधानसभा निवडणूक २०१९ : नाशिकरोड परिसरात मतदान शांततेत\nटीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेला ‘व्हाॅइट वाॅश’\nअतिवृष्टीमुळे बाधित शेतकर्‍यांना मदतीचे आदेश\nनाशिकसह उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता\nजिल्ह्यात काही भागाला जोरदार पावसाचा फटका\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nआता मतदान कार्ड ही होणार आधार कार्डला लिंक\nनगर: नेप्ती शिवारात दोन लाखाची गावठी दारू जप्त\nFeatured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nनगरमधील मायलेकराचा मुळा धरणामध्ये बुडून मृत्यू\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nरावेर येथे २९ लाख रुपयांची रोकड जप्त\nBreaking News, आवर्जून वाचाच, जळगाव\nमोबाइल इंटरनेट सेवा महागणार\nFeatured, maharashtra, देश विदेश, मुख्य बातम्या\nआमचं सर्व मुद्यांवर एक मत – पृथ्वीराज चव्हाण\nपालघर : जिल्ह्यात पुन्हा ६.२ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का; नागरिक भूकंपाच्या सावटाखाली\nFeatured, maharashtra, देश विदेश, मुख्य बातम्या\n२२ नोव्हेंबर २०१९, ई-पेपर, नाशिक\nई पेपर- शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019\n11 प्राथमिक आरोग्य केंद्रांना कायाकल्प पुरस्कार\nFeatured, मुख्य बातम्या, सार्वमत\nजळगाव ई पेपर (२२ नोव्हेंबर २०१९)\nअतिवृष्टीमुळे बाधित शेतकर्‍यांना मदतीचे आदेश\nनाशिकसह उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता\nजिल्ह्यात काही भागाला जोरदार पावसाचा फटका\n२२ नोव्हेंबर २०१९, ई-पेपर, नाशिक\nई पेपर- शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/profiles/pushpa-bhave/", "date_download": "2019-11-22T00:31:52Z", "digest": "sha1:TMZ7KSMULYDUJ24F53MHMDI5KCCGTOLT", "length": 9552, "nlines": 125, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "भावे, पुष्पा – profiles", "raw_content": "\nएक विचारवंत लेखिका, नाटक आणि रंगभूमी विषयी भरपूर लेखन आणि टीकात्मक समीक्षा करणार्‍या लेखिका म्हणून पुष्पा भावे ओळखल्या जातात. पुष्पा भावे यांचा जन्म २६ मार्च १९३९ सालचा. पूर्वाश्रमीच्या त्या सरकार घराण्यातील. उत्कृष्ट लेखनाबरोबर त्या एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणून ही प्रसिद्ध आहेत. सामाजिक कार्याची त्यांना मुळातच आवड होती. त्यांचे उच्चशिक्षण एलफिस्टन महाविद्यालयात झाले. मराठी व संस्कृत हे विषय घेऊन त्यांनी एम. ए. ची पदवी प्राप्त केली आणि त्यानंतर मुंबई येथे सिडनहॅम महाविद्यालयात त्या प्राध्यापक म्हणून रूजू झाल्या. त्यानंतर दयानंद कॉलेज, म. ल. डहाणूकर महाविद्यालय आणि चिनॉय महाविद्यालय येथे त्यांनी मराठीचे अध्यापन केले आणि रुईया कॉलेजमधून त्या निवृत्त झाल्या. पुष्पा भावे या एक प्रभावी वक्त्या आहेत. अतिशय मुद्देसूद आणि विद्वत्तापूर्ण असे त्यांचे वक्तृत्त्व ऐकणार्‍याला वैचारिक खाद्य देते. त्यांचे भाषण म्हणजे श्रोत्यांना एक प्रकारची मेजवानीच असते. त्यांनी अनेक विषयांवर लेखन केले. त्यापैकी ‘अभिरूची ः ग्रामीण आणि नागर’ (संपादक – गो. म. कुलकर्णी, ‘मराठी\nटीका’ (संपादक – वसंत दावतर), ‘महात्मा फुले गौरव ग्रंथ’ इ. ग्रंथांसाठी त्यांनी लिखाण केले आहे. या शिवाय विविध ज्ञानविस्तार लेख सूचीचे संकलनही त्यांच्या नावावर आहे.\nप्रयोगशील गायिका नीला भागवत\nज्येष्ठ सारंगीवादक आणि हिंदूस्तानी शास्त्रीय गायक व संगीतकार उस्ताद सुलतान खान\nप्रा. राजेंद्र विठ्ठल (राजाभाऊ) शिरगुप्पे\nराजाभाऊ या नावाने परिचित असेलेले प्रा. राजेंद्र विठ्ठल शिरगुप्पे यांची नाटककार, कवी, साहित्यिक म्हणूनही ओळख ...\nप्रवासवर्णनकार, कथाकार, विनोदी लेखक म्हणून प्रसिध्द असलेले महाराष्ट्रातले एक सारस्वत रमेश मंत्री यांनी विपूल लेखन ...\nमराठी साहित्यात नाटककार, विनोदी लेखक व कवी अशा तिन्ही आघाडयांवर आपल्या प्रतिभेची छाप पाडणारे साहित्यिक ...\nCategories Select Category अभिनेता-अभिनेत्री अर्थ-वाणिज्य इतर अवर्गिकृत उद्योग-धंदे ऐतिहासिक कथाकार कलाकार कवी-गीतकार-गझलकार कादंबरीकार कृषी कॉर्पोरेट कोशकार खेळाडू गायक गायक-गायिका चित्रकार-व्यंगचित्रकार छायाचित्रकार दिग्दर्शक नाटककार निर्माते पत्रकार प्रकाशक प्रवासवर्णनकार बालसाहित्यकार बृहन्महाराष्ट्र भाषांतरकार राजकीय लेखक वकील विज्ञान-तंत्रज्ञान विविध कला वैद्यकिय व्य���स्थापन क्षेत्र व्यावसायिक शासकीय अधिकारी शासन-प्रशासन शिक्षण-क्षेत्र संगीतकार संत-महात्मे सनदी लेखापाल (C.A.) संपादक समाजकार्य समाजसुधारक समिक्षक संरक्षण सेवा सल्लागार संशोधक सहकार सांस्कृतिक-क्षेत्र साहित्य-क्षेत्र स्वातंत्र्यसैनिक\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://m.transliteral.org/pages/z80602030500/view", "date_download": "2019-11-21T23:23:15Z", "digest": "sha1:IC5OBJZQZKM5ZCQVVMZOCMXGGW7NSFQJ", "length": 2431, "nlines": 22, "source_domain": "m.transliteral.org", "title": "गीत दासायन - प्रस्तावना", "raw_content": "\nगीत दासायन - प्रस्तावना\nगीत दासायन हे गीत रामायण प्रमाणेच मधुर काव्य आहे.\nसमर्थ रामदासस्वामींचे नाव माहीत नसणारा भारतीय क्वचितच सापडेल. धर्मकारण आणि राजकारण यांची अचूक सांगड घालणारा हा महापुरुष जांब नावाच्या खेड्यात ठोसर कुलात जन्माला आला. वडिलांचे नाव सूर्याजीपंत आणि आईचे नाव रेणुका असे होते. सूर्याजीपंतांच्या पूर्वी जवळ जवळ बावीस पिढ्या श्रीरामाची उपासना यांच्या घराण्यात चालू होती. सूर्याजीपंत्र सूर्याचेही उपासक होते. त्यांना प्रभू रामचंद्राच्या कृपेने दोन पुत्र झाले. त्यातला लहान पुत्र हाच नारायण ऊर्फ समर्थ रामदासस्वामी होत. आपल्या अतुल रामभक्तीने आणि असामान्य सदाचरणाने महाराष्ट्रात सर्वत्र प्रभू रामचंद्राची उपासना वाढवून सर्वांना नामस्मरणाचा सोपा मंत्र ज्यांनी दिला ते समर्थ रामदास स्वामी नेहमी म्हणत असत-\n\"जय जय रघुवीर समर्थ\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.co.in/nmk-air-india-limited-recruitment/", "date_download": "2019-11-21T23:47:01Z", "digest": "sha1:AHY6NIOU37AHYXE77IDC4YBCJEIF5OG4", "length": 3967, "nlines": 35, "source_domain": "nmk.co.in", "title": "NMK - एअर इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवर विविध पदाच्या ७९ जागा - nmk.co.in", "raw_content": "\nएअर इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवर विविध पदाच्या ७९ जागा\nएअर इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदाच्या एकूण ७९ जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.\nप्रशिक्षक नियंत्रक पदाच्या २५ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.ई./ बी.टेक.आणि एक वर्ष अनुभव किंवा इंजिअनिरिंग डिप्लोमा आणि ३ वर्ष अनुभव धारक असावा.\nडाटा इंट्री ऑपरेटर पदाच्या ५४ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार ��ुठल्याही शाखेचा पदवीधर आणि ६ महिण्याचा अनुभवा किंवा इय्यता बारावी उत्तीर्ण आणि १ वर्षाचा अनुभव धारक असावा.\nवयोमर्यदा – उमेदवाराचे वय १ एप्रिल २०१९ रोजी ४२ वर्षांपेक्षाजास्त नसावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवरांसाठी ३ वर्ष सवलत.)\nफीस – प्रशिक्षक नियंत्रक पदांकरिता १०००/- रुपये आणि डाटा इंट्री ऑपरेटर पदांकरिता ५००/- रुपये आहे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना फीस नाही.)\nमुलाखत तारीख – प्रशिक्षक नियंत्रक पदांकरिता ३० एप्रिल २०१९ रोजी आणि डाटा इंट्री ऑपरेटर पदांकरिता २ मे २०१९ रोजी मुलाखती घेण्यात येतील.\nअधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.\nअर्जाचा नमुना डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://punesmartcity.in/mr/invest-india-smart-cities-mission-technology-showcase-concludes-successfully/", "date_download": "2019-11-21T23:43:48Z", "digest": "sha1:2ZWX5LNCVRFX7O6MURT2IFFAGZCC4PVG", "length": 17856, "nlines": 230, "source_domain": "punesmartcity.in", "title": "इन्व्हेस्ट इंडिया- स्मार्ट सिटी मिशन तंत्रज्ञान कार्यशाळा यशस्वीरीत्या संपन्न - पुणे स्मार्ट सिटी पोर्टल इन्व्हेस्ट इंडिया- स्मार्ट सिटी मिशन तंत्रज्ञान कार्यशाळा यशस्वीरीत्या संपन्न - पुणे स्मार्ट सिटी पोर्टल", "raw_content": "\nपुणे स्मार्ट सिटीमध्ये आपले स्वागत आहे\nटोल मुक्त: १८०० १०३० २२२\nस्मार्ट सिटी म्हणजे काय\nसंपूर्ण शहरातील उपक्रम (पॅन सिटी)\nप्रेस प्रकाशनइन्व्हेस्ट इंडिया- स्मार्ट सिटी मिशन तंत्रज्ञान कार्यशाळा यशस्वीरीत्या संपन्न\nइन्व्हेस्ट इंडिया- स्मार्ट सिटी मिशन तंत्रज्ञान कार्यशाळा यशस्वीरीत्या संपन्न\nइन्व्हेस्ट इंडिया- स्मार्ट सिटी मिशन तंत्रज्ञान कार्यशाळा यशस्वीरीत्या संपन्न\nसेंटर फॉर एक्सलन्ससाठी डेलशी पुणे स्मार्ट सिटीचा सामंजस्य करार\nपुणे: पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या वतीने आयोजित इन्व्हेस्ट इंडिया- स्मार्ट सिटी मिशन तंत्रज्ञान कार्यशाळा यशस्वीरीत्या संपन्न झाली. शहरांना भेडसावणाऱ्या समस्यांशी संबंधित चार व्यापक क्षेत्रांत काम करणारे स्टार्टअप्स यावेळी सहभागी झाले होते. या एकदिवसीय कार्यक्रमादरम्यान विविध स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे विविध स्टार्टअप्सनी त्यांची तंत्रज्ञानविषयक मांडणी केली. स्टार्टअप्सच्या प्रस्तावित तंत्रज्ञान उपायांचा गरजेनुसार अवलंब या संबंधित स्मार्ट सिटी करणार आहेत.\nस्टार्टअप्समधून नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान स्वीकारण्यात पुणे स्मार्ट सिटी आघाडीवर आहे. म्हणूनच पुणे स्मार्ट सिटीने या कार्यशाळेच्या आयोजनात पुढाकार घेतला होता. पुणे स्मार्ट सिटीने यावेळी डेल कंपनीसोबत फॉर सेंटर ऑफ एक्सलन्ससाठी एक सामंजस्य करारही केला.\nस्टार्टअप्स आणि स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांची चार फेऱ्यांमध्ये चर्चासत्रे आयोजित करण्यात आली होती. स्मार्ट सिटीज मिशन आणि इन्व्हेस्ट इंडिया यांच्यात यावेळी सामंजस्य करारही झाला. पथदर्शी प्रकल्पांसाठी स्मार्ट सिटीज आणि निवडक स्टार्टअप्स दरम्यान उद्देशीय करारपत्रांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.\nस्मार्ट सिटीज मिशनचे मिशन संचालक व गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाचे सहसचिव श्री. कुणाल कुमार, पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप, इन्व्हेस्ट इंडियाचे राहुल नायर, तसेच इतर पंधरा स्मार्ट सिटींचे मुख्य कार्यकारी अधिकारी व वाहतूक पोलिस उपायुक्त पंकज देशमुख, श्री. बोस व विविध संस्थांचे प्रतिनिधी, अधिकारी यावेळी उपस्थित होते.\nयावेळी बोलताना स्मार्ट सिटीज मिशनचे मिशन संचालक व गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाचे सहसचिव श्री. कुणाल कुमार म्हणाले की, “भारतीयांची जीवनशैली आणि कार्यपद्धती ही तंत्रज्ञानामुळे पूर्णपणे बदलून जाईल. आणि स्मार्ट सिटी मिशनमधील शहरे या परिवर्तनात आघाडीवर असतील. अग्नि आणि स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून संपूर्ण भारतातील नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या परिप्रेक्ष्यात क्युरेटिंग करण्यात इन्व्हेस्ट इंडिया ही संस्था आघाडीवर आहे.”\nस्टार्टअप्सची चार व्यापक कार्यक्षेत्रे पुढीलप्रमाणे आहेत: १) वाहतूक व्यवस्थापन, वाहतूक व गतिशीलता, प्रदूषण व्यवस्थापन, २) पाणी, स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन, ३) सुरक्षा, पाळत ठेवणे व सुरक्षा, ४) आरोग्य व शिक्षण. शहरांमध्ये जाणवणाऱ्या अडचणी ओळखण्यासाठी इन्व्हेस्ट इंडियाने स्मार्ट सिटीज मिशनच्या सहयोगाने काम करून त्यावर उपाययोजना करण्यासाठी स्टार्ट-अपच्या माध्यमातून वापरायोग्य तंत्रज्ञान उपाय निश्चित केले आहेत.\nइन्व्हेस्ट इंडिया ही भारताची राष्ट्रीय गुंतवणूक प्रोत्साहन आणि सुविधा देणारी संस्था आहे, ही वाणिज्य व उद्योग मंत्रालयाअंतर्गत एक ना-नफा ना तोटा तत्त्वावर स्थापन केलेली संस्था आहे. अग्नि आणि स्टार्टअप इंडिया हे देखील इन्व्हेस्ट इंडियाद्वारे चालविण्यात येणारे भारत सरकारचे दोन प्रमुख उपक्रम आहेत.\nया कार्यक्रमाचे प्रमुख फायदे–\n– तंत्रज्ञान पुरवठादार आणि तंत्रज्ञान वापरकर्ते यांच्यातील अंतर एका व्यासपीठावर आले.\n– स्मार्ट सिटीजमध्ये जाणवणाऱ्या समस्यांवर तंत्रज्ञानाद्वारे अंमलबजावणी शक्य.\n– वाहतूक क्षेत्रातील अडचणी, तसेच स्वच्छता आणि प्रदूषणासंबंधी समस्यांवर तंत्रज्ञानाच्या उपाययोजनांच्या दिशेने वाटचाल.\nपुणे स्मार्ट सिटी राबवणार स्मार्ट शून्य कचरा (झिरो वेस्ट)...\nमलेशियात स्मार्ट सिटीज् आशिया परिषदेत पुणे स्मार्ट सिटीचा सहभाग\nस्मार्ट सिटी म्हणजे काय\nपुणे स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन लिमिटेड विषयी\nपुणे स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन लिमिटेड विषयी\nसंपूर्ण शहरातील उपक्रम (पॅन सिटी)\nस्मार्ट सिटी म्हणजे काय\nपुणे स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन लिमिटेड विषयी\nपुणे स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन लिमिटेड विषयी\nसंपूर्ण शहरातील उपक्रम (पॅन सिटी)\nपुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड\n“मंथन”, ए -3, पाषाण रोड ( बी. यु. भंडारी वोक्सवैगन शोरूम शेजारी), अभिमानश्री सोसायटी, पाषाण, पुणे – ४११००८.\nकॉपीराइट © २०१८. पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, सर्व हक्क आरक्षित.\nफॉन्टचा आकार रीसेट करा\nपुणे स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन लिमिटेड विषयी\nपरिसर आधारित विकास योजना\nसंपूर्ण शहरातील उपक्रम (पॅन सिटी इनिशिएटिव्हज्)\nस्मार्ट सिटी म्हणजे काय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/astro/maza-adhyatma/prof-avinash-binivale/help/articleshow/39643395.cms", "date_download": "2019-11-22T00:14:37Z", "digest": "sha1:WJKJYUTDJ4T4B2U52VD3NVRYKWTFMSCT", "length": 20621, "nlines": 264, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Prof. Avinash Binivale News: परोपकारः पुण्याय? - Help | Maharashtra Times", "raw_content": "\nप्रा. डॉ. सुजय पाटील\nप्रा. आर. एस. जैन\nडॉ. वीरा राठोड सारेच पाय मातीचे..\nडॉ. न. म. जोशी\nडॉ. सु. भि. वराडे\nप्रा. डॉ. यशवंत पाटणे\nप्रा. डॉ. यशवंत पाटणे\nप्रा. डॉ. रमेश जाधव\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'WATCH LIVE TV\n‘परोपकार: पुण्याय पापस्य पर्पिदान��म’ म्हणण्याची पद्धत आपल्याकडे आहे. हे वचन अनेकांच्या डोक्यात असे काही बसलेले असते, की ते परोपकाराचा धडाकाच लावतात. पुण्याचे मार्ग चोखाळताना आपण काय करत आहोत, याचे भान सुटण्याचा धोका असतो.\n‘परोपकार: पुण्याय पापस्य पर्पिदानाम’ म्हणण्याची पद्धत आपल्याकडे आहे. हे वचन अनेकांच्या डोक्यात असे काही बसलेले असते, की ते परोपकाराचा धडाकाच लावतात. पुण्याचे मार्ग चोखाळताना आपण काय करत आहोत, याचे भान सुटण्याचा धोका असतो. एखाद्या व्यक्तीला किंवा समाजाला मदत करणे म्हणेज काय, तर पैसे किंवा वस्तूरूपानं काही देणे एवढाच व्यवहार बहुतेकांच्या डोक्यात असतो. अनेक हौशी समाजसेवक एखाद्या दुर्गम भागात जाऊन तेथील लोकांना काहीबाही वाटतात आणि आपण मोठे समाजकार्य केले, असे समजतात. आता आपल्या नावावर चित्रगुप्त खूप पुण्य लिहून ठेवेले, अशीच त्यांची यानंतर भावना होत असावी. मात्र, अशा कृत्यांमधून त्या समाजाला अनेक वाईट सवयी लागण्याची शक्यता असते. तसे झाले तर पुण्य सोडा, पापच झाले, असे मला वाटते.\nआसाम, अरुणाचल प्रदेश, नागलँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, मेघालय या राज्यांत जाणारे बहुतेक समाजसेवक, विशेषत: हौशी समाजसेवक असे गृहीत धरून चालतात की, या पूर्वांचलातील जनता मागास आहे, अशिक्षित आहे. भोळीभाबडी आहे आणि गरीब आहे. वस्तुस्थिती अशी आहे की, या राज्यांमधली जनता मागास, अशिक्षित, भोळी वगैरे काही नाही आणि गरीब तर नाहीच नाही पण, मुळातले गृहीतच चुकीचे असल्यामुळे ही मंडळी तिथल्या लोकांना वाटण्यासाठी म्हणून खूप काय काय वस्तू घेऊन जातात नि उदार कर्णाच्या थाटात त्या वाटून पुण्यसंचय करतात.\nकाही ‘कल्पक’ लोक तिथल्या शालेय ‌विद्यार्थ्यांसाठी अनेक वस्तू घेऊन जातात. नखशिखांत परदेशी कपड्यांनी आणि वस्तूंनी सजलेली, हातात भारी किमतीची घड्याळे आणि अत्याधुनिक मोबाइल फोन बाळगणारे विद्यार्थी अशा समाजसेवकांनी दिलेल्या वस्तू मुळीच वापरत नाहीत. ज्यांना परदेशी वस्तूंची चटक लागलेली आहे, ते काय साधीसुधी कंपासपेटी वापरणार आहेत असल्या वस्तू तर त्यांना तेथील सरकारकडूनही फुकट मिळतात.\nअशा लोकांसाठी काही समाजसेवक पुणे-मुंबईतल्या लोकांकडून आर्थिक साहाय्य गोळा करून छोट्या-छोट्या योजना राबवतात. कोणी एखाद्या गावातल्या मुलांना पुस्तके वाटतो, तर कोणी एखाद्या गावात सौर ऊर्जेवरचे ��ंदील देववतो; पण ती पुस्तके न वाचताच इकडे-तिकडे जातात. कंदील फुटतात, तुटतात आणि सौरबॅटऱ्या खराब होतात. फुकटात मिळालेल्या वस्तूंची कोणालाच किंमत नसते. अशा वस्तूरूप देणग्यांमधून काहीही साधत नाही. कोणाचेही कल्याण होत नाही. उलट अशा कार्यक्रमांमुळे मुख्य भारतभूमीतील लोकांनी आपले लाड करायचेच असतात, असा गैरसमज निर्माण होतो.\nपूर्वांचलात खरी गरज आहे ती चांगल्या शिक्षणाची. आसाम, त्रिपुरा, मणिपूर यांचा अपवाद सोडला तर इतरत्र इंग्रजी हे एकमेव माध्यम आहे. त्यामुळे कोणालाच काही कळत नाही; पण सगळे विद्यार्थी पास होतात. हा प्रकार थांबवून त्यांना कळणाऱ्या (हिंदी) भाषेतून शिक्षण देऊन त्यांना खरेखुरे जाणते करण्याची गरज आहे, हे काम फार थोडे लोक करत आहेत. त्यांच्या संख्येत खूप वाढ होण्याची गरज आहे. या भागांतल्या मुलांना, तरुणांना चांगले शिक्षण मिळाले तरच त्यांचा उद्धार होईल. थोडक्यात, समोरच्यांची गरज पाहूनच परोपकार करायला हवे; तरच ते ‘पुण्याय’ ठरू शकेल.\n- प्रा. अविनाश बिनीवाले\nप्रा. अविनाश बिनीवाले:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nअभिनेत्री प्राजक्ता माळी अडचणीत; जामीनपात्र अटक वॉरंट जारी\nLive महाराष्ट्र सत्तापेच: दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांची पत्रकार परिषद\nपवारांच्या 'त्या' वक्तव्यामुळं शिवसैनिकांमध्ये नाराजी\nशरद पवारांच्या वक्तव्यानं शिवसेना संभ्रमात; प्लान 'बी'वर विचार\nश्रीरामालाही राज्य सोडावं लागलं; इतकं मनाला लावून घेऊ नका; उद्धव यांचा फडणवीसांना टोला\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\n'असा' झाला गायिका गीता माळी यांच्या कारला अपघ...\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nआजचं राशी भविष्य: दि. २१ नोव्हेंबर २०१९\nमुंबईच्या रस्त्यावर धावतेय भन्नाट रिक्षा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nSPG सुरक्षा हटवण्याच्या निर्णयावर प्रियंका गांधींची 'ही' प्र...\n'अशी' आहे जीप कॉम्पास ट्रेलहॉक\nमी दलितविरोधी वक्तव्य केले नाही: बाबा रामदेव\nभाजपच्या नेतृत्वात झारखंड नक्षलवादी मुक्त झाला: शहा\nमथुरेत माकड सफारी सुरू करा; हेमामालिनी यांची उपरोधिक मागणी\n९३ टक्के भारतीयांना H4 अंतर्ग�� अमेरिकेत व्हिसा\nआजचे मराठी पंचांग: शुक्रवार, २२ नोव्हेंबर २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. २२ नोव्हेंबर २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. २१ नोव्हेंबर २०१९\n२१ नोव्हेंबर २०१९ चे वार्षिक राशीभविष्य\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nमुलगा - मुलगी समानता...\nभाषा, संस्कृती आणि राग-लोभ...\nभविष्याचा मागोवा घेता येईल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/kolhapur-western-maharashtra-news/solapur/fathers-suicide-by-poisoning-children/articleshow/71858321.cms", "date_download": "2019-11-22T00:01:42Z", "digest": "sha1:CJURYJD4QABV2ELMIIVBU27BULC5IHGE", "length": 13638, "nlines": 172, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "solapur News: मुलांना विष पाजून पित्याची आत्महत्या - father's suicide by poisoning children | Maharashtra Times", "raw_content": "\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'WATCH LIVE TV\nमुलांना विष पाजून पित्याची आत्महत्या\nमुलांना विष पाजून पित्याची आत्महत्यादोन मुलांचा मृत्यू, एकाची प्रकृती चिंताजनक म टा...\nमुलांना विष पाजून पित्याची आत्महत्या\nदोन मुलांचा मृत्यू, एकाची प्रकृती चिंताजनक\nम. टा. वृत्तसेवा, पंढरपूर\nवडिलांनी तीन मुलांना विष पाजून स्वत: गळफास लावून घेऊन केली. विष पाजलेल्या तीन मुलांपैकी दोघांचा मृत्यू झाला असून, एक मुलगी गंभीर अवस्थेत आहे. ही घटना माढा तालुक्यातील बेंबळे येथे गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली. ही घटना अनैतिक संबंधातून घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.\nरवी लोखंडे, असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या पित्याचे नाव असून, विष पाजल्याने अत्यवस्थ असलेल्या आयुष रवी लोखंडे (वय ६) व अजिंक्य रवी लोखंडे (वय ८) यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, तर मुलगी अनुष्काला पुढील उपचाराकरीता सोलापूर येथे पाठवण्यात आले आहे.\nमृत रवी लोखंडे पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील वडापुरी गावचा रहिवासी आहे. रवी हा वडापुरी येथे कुटुंबासह राहत होता. माढा तालुक्यातील बेंबळे गावात तो आपला मुलगा आयुष, अजिंक्य व मुलगी अनुष्का यांच्यासह आपल्या मेव्हणीला भेटायला गेला होता. काही कारणाने त्यांच्यात वाद झाले. त्यानंतर रवीने स्वतः आपल्या मुलांना शीतपेयातून विषारी औषध पाज���े व स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली. रवी लोखंडे यांने माढा तालुक्यातील बेंबळे गावच्या परिसरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र, तत्पूर्वी त्याने आपल्या दोन मुले व एक मुलीला विषारी औषध पाजले होते. मुलगा आयुष, अजिंक्य व मुलगी अनुष्का यांना उपचारासाठी इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आयुष व अजिंक्य यांचा गुरुवारी रात्री उपचारा दरम्यान मृत्यू झाला. मुलगी अनुष्काला पुढील उपचाराकरीता सोलापूर येथे हलविण्यात आले आहे. रवी लोखंडे याने आत्महत्या करण्यापूर्वी एक पत्र स्वतःच्या मोबाइलवरून आपल्या मित्रांना व नातेवाईकांना पाठवले असून, त्यात हे टोकाचे पाऊल का उचलले, याचा खुलासा केला आहे. या घटनेचा अधिक तपास टेंभूर्णी पोलिस करीत आहेत.\nमिरज-पंढरपूर मार्गावर अपघात; तीन ठार\nराज्य नाट्य स्पर्धा १५ नोव्हेंबरपासूनरसिकांसमोर सादर होतील १७ नाटके\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\n'असा' झाला गायिका गीता माळी यांच्या कारला अपघ...\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nSPG सुरक्षा हटवण्याच्या निर्णयावर प्रियंका गांधींची 'ही' प्र...\n'अशी' आहे जीप कॉम्पास ट्रेलहॉक\nमी दलितविरोधी वक्तव्य केले नाही: बाबा रामदेव\nभाजपच्या नेतृत्वात झारखंड नक्षलवादी मुक्त झाला: शहा\nमथुरेत माकड सफारी सुरू करा; हेमामालिनी यांची उपरोधिक मागणी\n९३ टक्के भारतीयांना H4 अंतर्गत अमेरिकेत व्हिसा\nशरद पवार-उद्धव यांच्यात खलबतं; १ तास चालली बैठक\nLive सत्तापेच: मुंबईत राजकीय घडामोडींना वेग; शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची बैठक..\nउद्धव-आदित्य मुंबईत शरद पवार यांच्या घरी दाखल\nज्येष्ठ समाजवादी नेते महमद खडस यांचं निधन\nउद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध फसवणुकीची तक्रार\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nमुलांना विष पाजून पित्याची आत्महत��या...\nपंढरपूरः माढ्यात पित्याकडून दोन मुलांची हत्या...\nकार्तिकीनिमित्त विठ्ठल-रुखमाईचे२४ तास दर्शन सुरू...\nबसखाली झोपलेल्याक्लीनरचा जागीच मृत्यू...\nवीज अंगावर पडूनमुलगी मृत्युमुखी...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://advrajjadhav.blogspot.com/2012/07/blog-post_5167.html", "date_download": "2019-11-22T00:09:43Z", "digest": "sha1:RRYKLURPB3HO6CETTGB64B6MVTBD2AVX", "length": 25672, "nlines": 152, "source_domain": "advrajjadhav.blogspot.com", "title": "ADV. RAJ JADHAV: क्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे...!!!", "raw_content": "\nमी अॅड.राज जाधव, बाबासाहेबांची लेखणी आणि शिवरायांची तलवार हाती घेऊन लढणारा एक तरुण, देव-धर्मासारख्या भाकड गोष्टीं ऐवजी \"फुले-शाहू-आंबेडकर\" यांच्या विचारांवर विश्वास ठेवणारा. आजवर ज्या माणसांनी बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी आपले आयुष्य खर्ची घातले त्या महापुरुषांना जातीच्या आणि रंगांच्या चौकटीतून बाहेर काढण्यासाठी हा छोटासा प्रयत्न. माझे विचार तुम्हालाही पटलेच पाहिजेत आणि तुम्हीही ते स्वीकारावे असा माझा आग्रह नाही. परंतु तुम्ही विचार करावा ही विनंती....\nक्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे...\nक्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे...\nभारतीय स्वातंत्र्यसंग्रामात अशा अनेक व्यक्ती आहेत की, ज्यांनी मोलाची कामगिरी बजावली, परंतु ते सर्व अनामिकच राहीले. असेच एक क्रांतिकारक आहेत वीर लहूजी वस्ताद साळवे. त्यांचा जन्म १४ नोव्हेंबर १७९४ साली पुरंदर गडाच्या पायथ्याशी असलेल्या ‘पेठ’ या गावी जन्मलेल्या लहूजींच्या घराण्याला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त आहे.लहुजींच्या वडिलांचे नाव राघोजी साळवे (राऊत) व आईचे नाव विठाबाई होते.\nहिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांनी लहूजी साळवेंच्या खापर पंजोबांना पुरंदर किल्ला रक्षणाची जबाबदारी दिली होती. या ऐतिहासिक घराण्यात लहूंजींचा जन्म झाला. शिवकालखंडानंतर लहूजींच्या पणजोबांना पुरंदर किल्ला सोडावा लागला. पुढे दुसर्‍या बाजीराव पेशव्यांच्या काळात लहूंजीचे वडील राघोजी यांनी पुरंदर परिसरात जिवंत वाघ पकडला ही बातमी दुसर्‍या बाजीरावांना समजली. त्यांनी लहूजींच्या वडीलांना बोलवून आपल्या शिकारखाना व शस्त्रागारप्रमूखपदी नेमले. राघोजी साळवे शस्त्रास्त्रनिपुण, शरीरयष्टीने वाघासारखे बलवान होते. लहुजींचे पूर्वज आपल्या शूरवीरतेमुळे पराक्रमी घराणे म्हणून ओळखले जात होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्���ा सैन्यात लहुजींचे पूर्वज पराक्रम गाजवीत. त्यामुळे शिवरायांनी आपल्या कार्यकाळात लहुजींच्या पूर्वजांना महत्त्वाच्या जबाबदार्‍या सोपविल्या होत्या. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरींमुळे शिवाजी महाराजांनी लहुजींच्या पूर्वजांना ‘राऊत’ या पदवीने गौरविले होते.\nलहुजींचे घराणे शूरवीर, लढवय्ये असल्यामुळे राघोजींनी आपल्या लहुजीलादेखील एक वीर योद्धा बनविण्याच्या उद्देशाने लहानपणापासूनच शस्त्रांची, युद्धकलेची तालीम दिली. त्यामुळे लहुजी दांडपट्टा फिरविणे, घोड्यावर स्वारी, भालाफेक, बंदूक चालविणे, तोफगोळे फेकणे, गमिनी काव्याने शत्रूला मात देणे, शत्रूंची गुप्त माहिती मिळविणे आदी युद्धकलांत तरबेज व पारंगत होते.\nखडकी येथे ५ नोव्हेंबर १८१७ ला पेशव्यांचे इंग्रजांसोबत भयानक युद्ध झाले. १२ दिवस राघोजी व सळसळत्या तरुण रक्ताच्या २३ वर्षे वयाच्या लहुजी साळवेंनी आपल्या मावळ्यांना सोबत घेऊन इंग्रजांविरुद्ध प्रखर लढा दिला. राघोजी साळवे या स्वातंत्र्य संग्रामात इंग्रजांच्या हातून लहुजींच्या समोर शहीद झाले. पेशव्यांचा पराभव झाला. हिंदवी स्वराज्याचे निशाण शनवारवाड्यावरून हटवून इंग्रजांचा युनियन जॅक फडकला.\nस्वातंत्र्यप्रेम, देशभक्ती, देशप्रेमाने लहुजींना आपल्या वडिलांच्या मृत्यूच्या दु:खातून सावरले. या पराभवाने लहुजींच्या हृदयात स्वातंत्र्यप्राप्तीची ज्वाला भडकली. भारतमातेला इंग्रजांपासून वाचविण्यासाठी राघोजी साळवे शहीद झालेल्या ठिकाणी लहुजींनी १७ नोव्हेंबर १८१७ ला आपल्या वडिलांना श्रद्धांजली अर्पण करीत ‘मरेन तर देशासाठी आणि जगेन तर देशासाठी’ अशी क्रांतिकारी प्रतिज्ञा करून आपल्या वडिलांची समाधी (थडगे) उभारली. ही समाधी अजूनही ‘वाकडेवाडी’ येथे आहे.\nआपल्या शूरवीर वडिलांचा मृत्यू व इंग्रजांनी केलेला पराभव लहुजींना असह्य झाला. पराक्रमी घराण्यातील लहुजींनी इंग्रजांना शिकस्त देण्यासाठी देशाच्या स्वातंत्र्यासाठी ‘मवाळपंथी नव्हे तर जहाल क्रांतिकारक’ निर्माण करण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी आपल्या अंगी असलेले युद्ध कलाकौशल्याचे शिक्षण तरुणांना देण्यासाठी १८८२ मध्ये रास्ता पेठ, पुणे येथे देशातील पहिले तालीम युद्ध कलाकौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू केले. या प्रशिक्षण केंद्रात सर्वच समाजांतील युवक तालीम घेण्यासाठी येऊ लागले. यात प्रामुख्याने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, वासुदेव बळवंत फडके, महात्मा जोतिबा फुले, गोपाळ गणेश आगरकर, चापेकर बंधू, क्रांतिभाऊ खरे, क्रांतिवीर नाना दरबारे, रावबहाद्दूर, सदाशिवराव गोवंडे, नाना मोरोजी, क्रांतिवीर मोरो विठ्ठल बाळवेकर, क्रांतिवीर नाना छत्रे, उमाजी नाईक, फुले यांचे सहकारी वाळवेकर आणि परांजपे हेदेखील लहुजी साळवे यांच्या आखाड्यात शिकले.\nसाताराचे छत्रपती प्रतापसिंह यांना १८३९ मध्ये ब्रिटीश सरकारने पदच्युत केले. यांचा वचपा काढण्यासाठी नानासाहेब पेशवे, तात्या टोपे यांनी उत्तरेत तर रंगोबापू यांनी लहूजींच्या मदतीने सातार्‍यात ब्रिटीशांविरुध्द बंड करण्याचे ठरविले. १२ जून १८५७ ही तारीखही बंडासाठी निश्चित करण्यात आली. मात्र हा कट उधळला गेला. लहूजींचे ३०-३५ क्रांतिकारक ब्रिटीशांनी पकडले. उरलेल्या सैनिकांनी चिडून पुरंदरच्या मामलेदाराला ठार मारले. यामुळे ४ ऑगस्ट १८५७ रोजी कनय्या मांग, धर्मा मांग यांना तोफेच्या तोंडी देण्यात आले. हे दोघेही लहूजींचे सैनिक होते. तसेच बाकीच्या साथीदारांना फाशी देण्यात आली. ब्रिटीशांना या सर्व बंडकारांना लहूजींकडूनच प्रशिक्षण मिळत असावे असा संशय आल्याने लहूजींनी पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी पुणे सोडले. लहूजी बैराग्याच्या वेशात, तर त्यांचे सैनिक पोतराज, फकीर, ज्योतिषी बनले. व पोलिस चौकीसमोर बसून हालहवाल देऊ लागले. पुण्याबाहेर पडल्यानंतर लहूजींनी कृष्णाखोरे, वारणा खोरे, पालीचा डोंगर , सातारा, पन्हाळा या दुर्गम भागात प्रशिक्षण केंद्रे उभारली. लहूजींना फिरंग्याची राजवट उलटून टाकलेली पाहायचे होते.\n१७ फेब्रुवारी १८८१ रोजी पुण्याच्या संगमपुराच्या परिसरात एका झोपडीवजा घरामध्ये आपल्या मायभूमीसाठी आजन्म व्रत स्वीकारलेल्या लहुजी साळवेंची प्राणज्योत मालवली व एका महाक्रांतिपर्वाचा शेवट झाला.\nमहापुरुष, समाजसुधारकांना घडविणारे लहुजी साळवे मात्र स्वत: उपेक्षितच राहिले. एखादी महान व्यक्ती देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वत:चे सर्वस्व अर्पण करते. मात्र ती व्यक्ती प्रसिद्धीपासून वंचित राहते. अशा महान व्यक्तीची जयंती व पुण्यतिथी कधी होऊन जाते हे लक्षातही येत नाही. आपले संपूर्ण आयुष्य खर्चून देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढवय्यांची संघटना लहुजींनी उभी केली होती. 1857 च्या स्वातंत्र्य लढय़ात त्यांनीच प्रशिक्षित केलेले तरुण अधिक होते. त्यांच्या या महान कार्याला तोड नाही. अशा या थोर क्रांतिगुरू वीर लहुजी वस्ताद या कट्टर राष्ट्रभक्ताला कोटी कोटी प्रणाम\n- अँड. राज जाधव...\n( संदर्भ - चंद्रकांत मुगले, शिवशंकर ताकतोडे यांचे लेख, विविध वर्तमान पत्रातील मी वाचलेले लेख )\nथोर क्रांतिगुरू वीर लहुजी वस्ताद , कट्टर राष्ट्रभक्ताला कोटी कोटी प्रणाम\nसाहेब जय लहुजी..मला एक बोलायचं आहे खर पण आपण काय तरी करू शकतात, लहुजी वास्तदाने १८८२ रोजी रास्ता पेठ पुणे, पहिली तालीम खोल्ली मग. १८८१ रोजी त्यांचा मृत्यू झाला. १८८१ रोजी त्यांचा मृत्यू झाला. मग १८८२ रोजी त्यांनी तालीम कशी काढली.. मग १८८२ रोजी त्यांनी तालीम कशी काढली.. हि माहिती बरोबर आहे, पण तारीख चुकीची आहे. कृपया करून तारीख माहित नसली तर तारीख टाकू नका आमचा अपमान होत आहे, व तुमचं पण अपमान होत आहे. जय लहुजी\nक्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे...\nकार्यकर्ता बदनाम हुआ \"अण्णाजी\" तेरे लिये...\nमाता भगिनींनी बदलायलाच हवे....\nअंधानुकरण करू नका रे....\nइकडंबी अर्धा, तिकडंबी अर्धा.....\nती ऐतिहासिक बैलगाडी... डॉ. बाबासाहेबांच्या मिरवणुक...\nबुद्ध व्हा... शुद्ध व्हा....\n\"जयभीम\" म्हणजे जोहार नव्हे....\nभगवान बुध्द - नव्या प्रकाशाच्या शोधात....\nश्रीधर बळवंत टिळक हेच खरे ’लोकमान्य’\n' आता ओबीसी बांधव बुध्द धम्माच्या वाटेवर...\nडॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे दीक्षाभुमिवरील भाषण...\nअनिष्ट व अघोरी प्रथा विरोधी कायद्याचा मसुदा\nजादूटोणा विरोधी कायदा समजून घ्या...\nरमाबाई आंबेडकर नगर हत्याकांड...\nदैवी कण अस्तित्वात असुच शकत नाहीत...\nजयभीम के जनक बाबू हरदास....\nपद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड...\nबौद्ध तत्त्वज्ञानाचा अमीट ठसा...\nव्यवस्थेचा जय भीम. . . .\n\"विजयस्तंभ\"- अन्याय, अस्पृश्यतेविरुद्ध महारांनी पु...\nएक लढाऊ पत्रकार - राष्ट्रपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेड...\nबाबासाहेबांना अभिप्रेत बौद्ध धम्म आणि धम्मक्रांती....\nबौध्द धर्म म्हणजे जातीविरहीत समाजव्यवस्था...\n“बाबासाहेब” हे उपनाव कसे रुजले \nपहिले धम्मचक्र प्रवर्तन - आषाढ पौर्णिमा...\nशासनकर्ती जमात बणण्यासाठी काय करायला पाहिजे\nएक विद्रोही कवी...नामदेव ढसाळ....\nएक विद्रोही कवी... नामदेव ढसाळ.... नामदेव लक्ष्मण ढसाळ (जन्मः फेब्रुवारी १५, इ.स. १९४९ पुणे जिल्हा) मराठी दलित साहित्���ातील परिवर्तन...\n बाबासाहेबांवरील काही निवडक कवींच्या कवितांचा संग्रह केलेला आहे, कविता वाचून स्फूर्ती आली पाहिजे हाच उद्देश...\nदेव देवळात नसते, देवळात पुजाऱ्याचं पोट असते...\nदेव देवळात नसते, देवळात पुजाऱ्याचं पोट असते..... एका गावात एक नवीन मंदिर बांधण्यात आले. त्यानिमित्त गाडगेबाबांना कीर्तनासाठी बोलावण्...\n काल सायंकाळी \" फेसबुक\" या सोशल वेबसाईटवर एका मित्राच्या \"ग्रुप\" मध्ये ...\nक्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे...\nक्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे... भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात अशा अनेक व्यक्ती आहेत की, ज्यांनी मोलाची कामगिरी बजावली, परंतु ते सर्व ...\nजमीन / मालकी हक्क / वारस विषयक हक्क काय आहेत \nजमीन/ मालकी हक्क/ वारस विषयक हक्क काय आहेत जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या प्रयोजनाकरीता जे रेकॉर्डस् ठेवले जातात त्यांना भुमि अभि...\nमिलिंद प्रश्न - भाग पहिला....\"नागसेन आयुष्मान रोहनची भेट\"...\nमिलिंद प्रश्न - भाग पहिला.... \"नागसेन आयुष्मान रोहनची भेट\"... \"मिलिंदपनहो\" म्हणजेच\" मिलिंद प्रश्न\" हा...\n जग बदल घालूनी घाव सांगून गेले मला भीमराव सांगून गेले मला भीमराव गुलामगिरीच्या या चिखलात\nएक वेदनामय दुपार.....आणि सोनबा येलवे.....\nएक वेदनामय दुपार.....आणि सोनबा येलवे..... 1939-1946 च्या काळात पनवेलच्या नाक्यावर घडून गेलेली ही वेदनामय, दारुण घटना.... हा का...\n१४ आक्टोंबर - धम्मचक्र प्रवर्तन दिन....\n१४ आक्टोंबर - धम्मचक्र प्रवर्तन दिन.... डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ आक्टोंबर १९५६ रोजी नागपूर येथील दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन...\nजिवाची बाजी लावणारा मी एक बाजीगर आहे...\nमनुवादाला विळखा घालणारा मी एक अजगर आहे...\nघेतला आहे आदर्श आता शिवबाच्या तलवारीचा...\nजतिवाद्याला गाडनारा मी एक भीम टायगर आहे..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.com/rohan-bopanna-divij-sharan-bring-gold-in-india/", "date_download": "2019-11-22T00:49:39Z", "digest": "sha1:C3K3RETB4223RWV2Y2UJCLXDULHHYSD6", "length": 6903, "nlines": 101, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates एशियन गेम्स 2018 टेनिस पुरुष दुहेरीत भारताने जिंकलं सहावं सुवर्णपदक", "raw_content": "\nउत्तर महाराष्ट्र – नाशिक\nपश्चिम महाराष्ट्र – पुणे\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nएशियन गेम्स 2018 टेनिस पुरुष दुहेरीत भारताने जिंकलं सहावं सुवर्णपदक\nएशियन गेम्स 2018 टेनिस पुरुष दुहेरीत भारताने जिंकलं सहावं सुवर्णपदक\nजय महाराष्ट्र वेब न्यूज, जकार्ता\nइंडोनेशियामध्ये सुरू असलेल्या एशियन गेम्स 2018 च्या स्पर्धेत सहाव्या दिवशी भारताच्या खात्यात सहावं सुवर्णपदक जमा झालं आहे.\nटेनिस पुरुष दुहेरीत भारताच्या रोहन बोपण्णा-दिविज शरण जोडीनं कझाकिस्तानच्या जोडीवर 6-3, 6-4 ने मात करून सुवर्णपदकावर भारताचं नाव कोरलं.\nपुण्यात टेनिसचे धडे गिरवणाऱ्या अंकिता रैनानं गुरुवारी टेनिस महिला एकेरीत कांस्य पदक जिंकलं होतं. त्यामुळे भारतीयांचे लक्ष बोपण्णा-शरण जोडीवर लागून होत.\nसुवर्णपदकाचे प्रबळ दावेदार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करत त्यांनी हे सोनेरी स्वप्न साकार करून दाखवलं.\nकझाकिस्तानच्या एलेक्झांडर बुबलिक आणि डेनिस येअसेयेव या जोडीवर आपल्या उत्तम खेळीने मात करत बोपण्णा-शरण जोडगोळीनं 52 मिनिटांत सुवर्ण कामगिरी केली.\nउपांत्य फेरीत रोहन बोपण्णा-दिविज शरण यांना विजयासाठी चागलाचं सघर्ष करावा लागला होता. जपानच्या जोडीविरुद्धचा हा सामना भारतीय वीरांनी शेवटच्या सेटमध्ये 10-8 असा जिंकला होता.\nPrevious एशियन गेम्स 2018: चौरंगी नौकानयनात भारताची सुवर्णकमाई\nNext एशियन गेम्स 2018: पी.व्ही.सिंधुंचा महिला एकेरी बॅडमिंटन अंतिम फेरीत प्रवेश\nएशियन गेम्स 2018 : आशियाई स्पर्धेत भारताची ऐतिहासिक कामगिरी\nएशिया गेम्स 2018 : आशियाई क्रीडा स्पर्धेत 50 पदकांसह भारताचं अर्धशतक पूर्ण\nएशियन गेम्स 2018 : पी.व्ही. सिंधूने मिळवलं रौप्य पदक\nनिकालापूर्वी मुख्यमंत्री केदारनाथ यात्रेवर\nशिवसेना 100 च्या वर जागा जिंकेल, संजय राऊत यांना विश्वास\n‘हाऊसफुल्ल 4’ मुळे मराठी सिनेमांना थिएटर्स नाही\nथ्रेसरमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू\nकोच्ची खासदारच्या पत्नीच्या ‘या’ पोस्टमुळे नेटकरी संतापले\nनिकालापूर्वी मुख्यमंत्री केदारनाथ यात्रेवर\nशिवसेना 100 च्या वर जागा जिंकेल, संजय राऊत यांना विश्वास\n‘हाऊसफुल्ल 4’ मुळे मराठी सिनेमांना थिएटर्स नाही\nथ्रेसरमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू\nकोच्ची खासदारच्या पत्नीच्या ‘या’ पोस्टमुळे नेटकरी संतापले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/politics/after-ed-summons-ncp-leader-praful-patel-denies-connection-with-iqbal-mirchi-wife-in-property-deal-40846", "date_download": "2019-11-22T00:02:07Z", "digest": "sha1:CSTZ6SYM72QR4LKCI7F7UA4UXXOCXA5H", "length": 8443, "nlines": 98, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "गँगस्टर इक्बाल मिर्चीश�� कुठलाही संबंध नाही- प्रफुल्ल पटेल", "raw_content": "\nगँगस्टर इक्बाल मिर्चीशी कुठलाही संबंध नाही- प्रफुल्ल पटेल\nगँगस्टर इक्बाल मिर्चीशी कुठलाही संबंध नाही- प्रफुल्ल पटेल\nमृत गँगस्टर इक्बाल मिर्ची याची पत्नी हजरा मेमन हिच्यासोबत पटेल कुटुंबियांनी एक रुपयाचाही व्यवहार केलेला नाही, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केला.\nBy मुंबई लाइव्ह टीम\nमृत गँगस्टर इक्बाल मिर्ची याची पत्नी हजरा मेमन हिच्यासोबत पटेल कुटुंबियांनी एक रुपयाचाही व्यवहार केलेला नाही, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केला.\nकुख्यात डाॅन दाऊद इब्राहीमचा हस्तक इक्बाल मिर्ची याला जमीन व्यवहारात मदत केल्याप्रकरणी पटेल यांना अंमलबजावणी संचलनालयाने चाैकशीची नोटीस पाठवल्याची चर्चा आहे. भाजपच्या नेत्यांनी याप्रकरणी पटेल यांच्यावर जोरदार टीका सुरू केली आहे.\nयावर खुलासा करताना पटेल यांनी राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की, मुंबईतील ज्या जागेवरून वाद निर्माण झाला आहे, ती जागा पटेल कुटुंबाने १९६३ साली ग्वाल्हेरच्या राजघराण्याकडून विकत घेतली होती. १९७० साली या जागेवर इमारत बांधण्यात आली, त्यात पटेल कुटुंबातील २१ सदस्य रहात होते. परंतु कौटुंबिक वादातून हे प्रकरण न्यायालयात गेलं. १९७८ साली ही जागा कोर्ट रिसिव्हरने ताब्यात घेतली. पुढं सीजे हाऊसच्या मागच्या जागेत अतिक्रमण झालं. हे प्रकरण न्यायालयात गेल्यावर न्यायालयाने ताबेदाराला या मालमत्तेत जागा देण्याचे आदेश दिले. ही जागा ताबेदाराने नंतर हजरा मेमन हिला विकली. महापालिकेने सीजे हाऊसला धोकादायक ठरवल्यानंतर मिलेनीयर डेव्हलपरने तिथं पुनर्विकास सुरू केला. या व्यवहारात पटेल कुटुंबाने मेमन कुटुंबासोबत कुठलीही भागीदारी किंवा व्यवहार केला नाही, असा खुलासा पटेल यांनी केला.\nतसंच ईडीकडून आपल्याला कुठलीही नोटीस मिळालेली नाही. ईडीने चौकशीसाठी बोलवल्यास चौकशीला पूर्ण सहकार्य करणार असल्याचंही ते म्हणाले.\nपवारांनंतर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल ईडीच्या निशाण्यावर\nप्रफुल्ल पटेल यांच्या अडचणींत वाढ, ईडीने दुसऱ्यांदा बजावलं समन्स\nशिवसेनेच्या आमदारांना जायचंय गोव्याला\nशिवसेनेच्या व्यासपीठावर अवतरले आव्हाड, ठाण्याच्या महापौरा��ना दिल्या शुभेच्छा\nवीर सावरकरांना भारतरत्न द्या, शिवसेनेची पुन्हा मागणी\nशिवसेनेसोबत जाणे म्हणजे स्वतःला दफन करून घेणे; संजय निरुपम\nआघाडीच्या नेत्यांची उद्धव ठाकरेंशी चर्चा- संजय राऊत\nकाँग्रेसच्या ‘या’ नेत्याने घेतली राऊतांची भेट\nआता चर्चा शिवसेनेसोबत, पृथ्वीराज चव्हाण यांची माहिती\n‘या’ पक्षाला मिळणार इतकी मंत्रीपदं\nआता चर्चा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कोण होणार याची\nशिवसेना-राष्ट्रवादीला अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद\n‘सेक्युलर’ शब्द घटनेतच, शिवसेनेला कुणीही शिकवू नये- राऊत\nगँगस्टर इक्बाल मिर्चीशी कुठलाही संबंध नाही- प्रफुल्ल पटेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/girish-mahajan-talk-about-vidhansabha-election/", "date_download": "2019-11-22T00:42:15Z", "digest": "sha1:YVQD7AJMVCWNPLSQP3ADR2FFV4FRKT7K", "length": 9341, "nlines": 93, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "विधानसभेला ढोल वाजणारच नाही तर फुटणार!- गिरीश महाजन", "raw_content": "\nफडणवीसांनी सरकार स्थापनेसाठी राज्यपालांना 2014 ला संख्याबळाची आकडेवारीच दिली नव्हती\nमुख्यमंत्रिपदाबाबत काहीही ठरलेलं नाही- पृथ्वीराज चव्हाण\nमहाविकासआघाडी सरकारमध्ये या नेत्यांना ‘लाल दिवा’ मिळण्याची शक्यता\nराष्ट्रवादीला अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद मिळणार\nकाँग्रेसकडून उपमुख्यमंत्रिपदासाठी ‘या’ नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब\n“उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनायचं आहे हे माहीत असतं तर भाजपने पाठिंबा दिला असता”\nप्रज्ञा ठाकूर यांना संरक्षण मंत्रालयाच्या समितीत मोठी जबाबदारी\nराष्ट्रवादीला अडिच वर्षे मुख्यमंत्रिपद देणार का\nशिवसेनेसोबत गेल्यास काँग्रेस महाराष्ट्रात ‘दफन’ होईल; काँग्रेसच्या नेत्याचं भाकित\n‘महाशिवआघाडी’ नावावर काँग्रेस-राष्ट्रवादीचा आक्षेप; सुचवलं ‘हे’ नाव\nThodkyaat - थोडक्यात - बातमी जशी आहे तशी\nविधानसभेला ढोल वाजणारच नाही तर फुटणार\nविधानसभेला ढोल वाजणारच नाही तर फुटणार\nनाशिक : लोकसभेप्रमाणेच आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळणार आहे. विधानसभेत विरोधीपक्षाचा ढोल वाजणार नाही तर फुटणार आहे, असा टोला जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी लगावला आहे.\nशहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मिरवणुकीत गिरीश महाजानांनी ढोलाच्या तालावर ठेका धरला होता. ते सर्व गणेशभक्तांसोबत मिरवणुकीत सहभागी झाले होते.\nगिरीश महाजनांनी ढोल वाजव���्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपच मोठ्या संख्येने विजय मिळवणार असा विश्वास व्यक्त केला. तसेच त्यांनी विरोधकांना टोलाही लगावला आहे.\nगणपती बाप्पा आम्हाला प्रसन्न झाला आहे. चांगली कामं करणाऱ्यांच्या मागे बाप्पा नेहमी उभे राहतात. लोकसभेला जो चमत्कार घडला तसाच विधानसभेलाही घडणार आहे. याशिवाय विधानसभेला विरोधीपक्षाचा ढोल वाजणार नाही तर फुटणार आहे, असं महाजन म्हणाले आहेत.\nसत्तेचं काय होईल माहित नाही… पण सत्तेचा जोकर…\nहिंदुत्वाला मत दिलं अन् ते वाया गेलं; उद्धव ठाकरेंविरोधात…\nनासाने ‘विक्रम लँडर’ला पाठवला ‘हा’ मेसेजhttps://t.co/bDkpc9CLJw @isro @NASA\nपृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण यांच्याबद्दल हर्षवर्धन पाटलांकडून मोठे खुलासे\nकाँग्रेसच्या माजी अध्यक्षांना पक्ष मुख्यलयात स्वतंत्र कक्ष\nनासाने ‘विक्रम लँडर’ला पाठवला ‘हा’ मेसेज\nपत्रकाराचा अर्थव्यवस्थेवर प्रश्न अन् वाणिज्यमंत्र्यांचं भलतंच उत्तर; सोशल मिडीयावर ट्रोल\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\nसत्तेचं काय होईल माहित नाही… पण सत्तेचा जोकर शिवसेनेच्याच हातात- गुलाबराव पाटील\nहिंदुत्वाला मत दिलं अन् ते वाया गेलं; उद्धव ठाकरेंविरोधात तक्रार दाखल\nशरद पवारांच्या नेतृत्वातील सरकार 5 वर्ष टिकेल; रोहित पवारांना विश्वास\nविंडिजविरुद्धच्या मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा, पाहा कुणाला मिळाली संधी\nओवैसींपाठोपाठ एनआरसीच्या मुद्द्यावरून देवेगौडांचं मोदी सरकार टीकास्त्र; म्हणाले…\nफडणवीसांनी सरकार स्थापनेसाठी राज्यपालांना 2014 ला संख्याबळाची आकडेवारीच दिली नव्हती\nअण्णा उठा उठा सत्ता गेली, आंदोलनाची वेळ आली; जितेंद्र आव्हाडांचा निशाणा\nखोदा पहाड, निकला चूहा; असदुद्दीन ओवैसींचा मोदी सरकारवर निशाणा\nत्या वादग्रस्त वक्तव्यावर बाबा रामदेव यांचा खुलासा; म्हणतात, ‘आंबेडकरांचे विचार तर देशाला फायद्याचे’\nजयपूर नको आम्हाला गोव्याला न्या; शिवसेनेच्या आमदारांची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ayushdarpanmarathiblog.wordpress.com/2017/09/16/%E2%80%8B%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%B2-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%A8-29/", "date_download": "2019-11-22T00:42:33Z", "digest": "sha1:LKHZ7TKWVZHHF7D74IPOR7TDP2UCUSUZ", "length": 8315, "nlines": 210, "source_domain": "ayushdarpanmarathiblog.wordpress.com", "title": "​हर्बल गार्डन – AyushDarpanMarathi", "raw_content": "\nहा ब्लॉग मराठी लोकांसाठी असून, याची निर्मिती तथा संपादन आयुष दर्पण या स्वास्थ पत्रिका द्वारे केले जाते . आमचा उद्देश सामाजिक माहिती पोहोचविने असून आम्ही त्या साठीच कार्यरत आहोत . www.ayushdarpan.org\nह्याचा १७-२० मीटर उंच मोठा डेरेदार वृक्ष असतो.ह्याची पाने संयुक्त,गुळगुळीत व लोम युक्त असतात.पत्रके रूंद असतात व पत्रकांच्या ४-८ जोड्या असतात.फुले पिवळसर पांढरी सुगंधी व नाजूक असतात.फळ १५-३० सेंमी लांब व १.५-३ सेंमी रूंद चपट्या शेवगा असतात.बिया चपट्या,गोल,धुरकट असतात.हिवाळ्यात पाने गळतात.\nह्याची चव तुरट,कडू,गोड असून गुणाने उष्ण असते.ह्याचा प्रभाव विषनाशक आहे.तसेच हा हल्का,व तीक्ष्ण असतो.हा त्रिदोषघ्न अाहे.\nचला आता आपण शिरीषाचे औषधी गुणधर्म जाणून घेऊयात:\n१)सुज आलेल्या भागावर शिरीष बी चा लेप करावा.\n२)दातांच्या रोगामध्ये शिरीषाचा सालीचा काढा गुळण्या करायला उपयुक्त आहे.\n३)दम्याच्या रोगात शिरीष फुलांचा रस मध व पिंपळी चुर्ण घालून देतात.\n४)ज्या बायकांच्या अंगावर पांढरे जाते त्यांना शिरीष सालीचे चुर्ण समभाग गाईच्या तुपामधून देतात.\n५)शिरिष सालीचा काढा त्वचारोगामध्ये स्त्राव कमी करायला उपयुक्त आहे.\n(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )\n(कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)\nPrevious Post आजची आरोग्यटीप\nNext Post ​हर्बल गार्डन\nDR.GOKULSINGH G.MUMB… on झटपट व्हाट्स अँप डॉक्टर\nchetan chauhan on फेसाळत्या बुडबुड्यांचे गोड व्य…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://m.transliteral.org/pages/z110223204825/view", "date_download": "2019-11-21T23:20:39Z", "digest": "sha1:MZA7AW7M5PXPBG6WGM6MKOHGOKNJHZDK", "length": 19278, "nlines": 60, "source_domain": "m.transliteral.org", "title": "ग्रहलाघव - छायाधिकार", "raw_content": "\nज्योतिषशास्त्राविना हिंदू धर्मियांचे कार्य एक क्षणसुद्धा चालू शकत नाही .\nप्राग्दृष्टिकर्म्मखचरस्तनुतोऽल्पकोऽस्तात्पुष्टश्र्च दृश्य इह खेचरभोग्यकालः ॥\nलग्नेन युक्च विवरोदययुग्द्युयातः स्यात्खेचरस्य सितगोर्यदि गोपलोनः ॥१॥\nरात्री जेव्हां अभीष्टग्रहाचा दिनगत काल आणावयाचा असेल तेव्हां पूर्व दृक्कर्म दत्र अभीष्ट ग्रह आणि तात्कालिक लग्न हीं आणावीं . नंतर पूर्वदृक्कर्म दत्र अभीष्ट ग्रह जर तात्कालिक लग्नापेक्षां कमी आणि षड्शियुक्त तात्कालिक लग्नांपेक्षां अधिक असेल तर रात्रीं त्या���ेळीं तो ग्रह दृश्य होईल . नंतर दृक्कर्मदत्र ग्रहापासून आणलेला भोग्यकाल , तात्कालिक लग्नाचा भक्तकाल , आणि तात्कालिक लग्न . आणि दृक्कर्म दत्रग्रह ह्यांच्यामधील पलात्मक उदयांची बेरीज करावी . म्हणजे अभीष्ट ग्रहाचा घटिकादि दिनगत काल येतो . परंतु जर चंद्राचा दिनगत काल आणणें असेल तर वरच्या रीतीनें आणलेल्या कालांतून ९ पलें वजा करावीं .\nशके १५३२ वैशाख शुद्ध ९ , शनिवार १० घटिका रात्रीस चंद्राचें छाया साधन . अहर्गण ७७७ , प्रातःकालीन मध्यमग्रह रवी ० राशि २० अं . ५६क . २२ विकला ; चंद्र ३ रा . २६अं . ५८क . ३विक . , उच्च ७ रा . २२अं . ४क . ६विक ., राहू २ रा . २३अं . ४७क . ३विक . स्पष्टीकरण - रविमंद केंद्र १ रा . २७अं . ३क . ३८विक ., मंदफलधन १अं . ४९क . ४०विक ., मंद स्पष्टरवि ० रा . २२अं . ४६क . २ विक ., अयनांश १८क . ८ चरऋण ७३ विकला , स्पष्टरवि ० रा . २२अं . ४४क . ४९विक . स्पष्टगति ५७क . ५८ विक . त्रिफलचंद्र ३ रा . २६अं . ३५क . १३ विक ., मंदकेंद्र ३ रा . २५अं . २८ कला ५३ विकला , मंदफल धन ४अं . ३२क . ०विक ., स्पष्टचंद्र ४ रा . १अं . ७क . १३विक ., स्पष्टगति ८१९ कला १९ विक ., स्पष्टगति ८१९ कला १९ विक ., दिनमान ३२ घटी २६ पलें + १० घटिका = सूर्योदयापासून एकंदर गत घटी ४२ पलें २६ याचें चालन देऊन आणलेलें ग्रह .- रवि ० रा . २३अं . २५क . ४८विक ., चंद्र ४ रा . १०अं . ४६क . ३९विक ; राहु २ रा . २३अं . ४४क . ४८विक ., व्यगुविधु १ रा . १७अं . १क . ५१ विकला ; चंद्रशर उत्तर ६५ अंगुलें ४४ प्रतिअंगुलें . ३ राशिरहित चंद्रापासून ( १ रा . १०अं . ४६क . ३९वि .) आणलेली क्रांति उत्तर २०अं . १९क . ३९ विकला ; अक्षांश दक्षिण २५अं . २६क . ४२वि . नतांश दक्षिण ५अं . ७क . ३ विक . पूर्व दृक्कर्म कला ऋण १९ .. १९ विकला दृक्कर्म दत्रचंद्र ४ रा . १०अं . २९क . ५० विकला ; १० घटिका रात्रीचें लग्न ८ रा . १६अं . २४क . २२विक . आतां दृक्कर्म दत्रचंद्र लग्नापेक्षां कमी आणि षड्राशी युक्त लग्नापेक्षा ( २ रा . १६अं . २४क . २४विक .) अधिक आहे म्हणून चंद्र दृश्य आहे . दृक्कर्मदत्त चंद्रापासून आणलेला भोग्यकाल १५ पलें + लग्नापासून आणलेला भक्तकाल ४६ पलें + दृक्कर्म दत्रचंद्र आणि लग्न यांच्यामधील उदयांची बेरीज म्हणजे सिंहोदयापासून मकरोदयापर्यंत उदयांची बेरीज १३५७ = १४१८ पलें = २३ घटी ३८ पलें यांत ९ पलें वजाकरून २३ घ . २९प . हा चंद्राचा स्पष्टदिनगत काल झाला .\nजिनाप्तोऽक्षाभाघ्नोऽङ्गुलमयशरोऽनेन तु चरं स्फुटं संस्कृत्यातो दिनमथ खगस्य द्युविगतात् ॥\nप्रभाद्यं संसिद्ध्य़ेदथ खचरभादेर्निशि गतं व्रुवेऽथारादिनां द्युतिपरिगमं यन्त्रवशतः ॥२॥\nशरास पलभेनें गुणून २४ नीं भागावें जो पलात्मक भागाकार येईल तो शर उत्तर असेल तर उत्तर आणि दक्षिण असेल तर दक्षिण असें जाणावें आणि दृक्कर्म दत्र यापासून चर आणून तें , ग्रह उत्तर गोलीय आहे तर उत्तर आणि दक्षिण गोलीय आहे तर दक्षिण असें जाणावें . नंतर पलात्म्क भागाकाराचा आणि चराचा संस्कार करावा म्हणजे ते स्पष्टचर होतें . मग त्या चरापासून दिनमान साधावें , तें अभीष्ट ग्रहाचें दिनमान होतें . नंतर अभीष्ट ग्रहाचें दिनमान आणि दिनगत काल यांपासून त्रिप्रश्र्नाधिकारांत सांगितल्याप्रमाणें अभीष्ट ग्रहाची इष्ट छाया आणावीं .\nशर उत्तर ६५ अंगुलें ४४ प्रति अंगुलें  पलभा ५ अंगुलें ४५ प्रति अंगुलें ( = ३७७ अंगुलें ५८ प्रति अंगुलें ) ÷ २४ =१५ पलें ; हा भागाकार शर उत्तर म्हणून उत्तर +दृक्कर्मदत्र चंद्रापासून आणलेलें चर उत्तर ५९ पलें = ७४ पलें हें स्पष्ट चर झालें ; हें दृक्कर्मदत्र चंद्र उत्तर गोलीं आहे म्हणून धन . म्हणून ७४ पलें + १५ घटी = १६ घटी १४ पलें = दिनार्ध , म्हणून ३२ घटी २८ पलें हें चंद्राचें दिनमान झालें . यांतून दिनगतकाल २३ घटी २९ पलें वजा केल्यानें शेष काल . ८ घटी . ५९ पलें हा पश्र्चिमोन्नत काल झाला . हादिनार्धांतून (१६घ . १४प .) वजा करून बाकी ७ घटी १५ पलें हा पश्र्चिम नत काल झाला . यावरून आणलेला अक्षकर्ण १३ अंगुलें २९ प्रति अंगुलें ; हार १२८ अं . ५६ कला , सामाख्य ३० ..१ , इष्टहार ७ ..२५ , भाज्य ११ ..७ ..५५ , कर्ण १५ अंगुलें ५३ प्रति अंगुलें , इष्ट छाया १० अंगुलें ३४ प्रति अंगुलें .\nवेधानें ग्रहछाया साधन .\nपश्येज्जलादौ प्रतिबिम्बितं वा खेटं दृगोच्च्यं गणेयेच्च लम्बम् ॥\nतं लम्बपातप्रतिबिम्बमध्यं दृगौच्च्यत्दृत्सूर्य्यहृतं प्रभा स्यात् ॥३॥\nपाण्यांत किंवा आरशांत अभीष्ट ग्रहाचें प्रतिबिंब पाहून आपल्या दृष्टीपासून एक ओळंबा सोडून तो सपाटीस लागला म्हणजे त्याची अंगुलात्मक लांबी मोजावी . मग ओळंबा आणि प्रतिबिंबाचा मध्य ह्यांच्या मधील अंगुलात्मक अंतर सपाटीवर मोजून त्यास १२ नीं गुणावें आणि ओळंव्याच्या लांबीनें भागावें . म्हणजे अभीष्ट ग्रहाची अंगुलात्मक इष्ट छाया होतें .\nग्रहाचे छायेवरून दिनगत कालसाधन .\nदृष्टप्रभादेर्द्युगतो ग्रहस्य साध्यस्त्विहेन्दोर्यदि गोपलाढ्यः ॥४॥\nजेव्हां ग्रहाचा वेध केला असेल तेव्हां किती रात्री झाली . तें अनुमानानें काढून त्यावेळचा ग्रह , स्पष्टचर , आणि दिनमान ही आणावीं . ह्यांपासून आणि ग्रहाच्या इष्ट छायेपासून त्रिप्रश्र्नाधिकारांत सांगितल्या रीतीनें अभीष्ट ग्रहाचा दिनगत काल आणावा . हा काल चंद्राचा असल्यास त्यांत ९ पलें मिळवावीं .\nरात्री चंद्र पाहिला तेंव्हां अनुमानानें १० घटिका रात्र झाली होती म्हणून त्यावेळच्या चंद्रापासून आणलेलें स्पष्टचर ७४ पलें , व दिनमान ३२ घटी २८ पलें आहे ; आणि वेधानें आणलेली इष्ट छाया १० अंगुलें ३४ प्रति अंगुलें आहे म्हणून यांपासून आणलेला कर्ण १५ अंगुलें ५३ प्रति अंगुलें , भाज्य ११ ७ ..५५ , इष्ठ हार ७ ..२५ , अक्षकर्ण १३ अंगुलें १९ प्रति अंगुलें , हार १२८ ..५६ , आणि पश्र्चिमनत ७ घटी १५ पलें . म्हणून दिनार्ध १६ घटी १४ पलें + पश्र्चिमनत ७ घटी १५ पलें = २३ घटी २९ पलें . यांत ९ पलें मिळविल्यानें २३ घटी ३८ पलें हा चंद्राचा दिनगत काल झाला .\nकालः स खगोदये द्युशेषो रात्रीतः क्रमशो ग्रहेऽल्पपुष्टे ॥५॥\nपूर्व दृक्कर्म दत्रग्रह आणि षड्शियुक्त रवि यामध्यें जो कमी असेल त्यांस रवि आणि अधिक असेल त्यास लग्न असें मानून त्यांपासून अभीष्टकाल आणावा म्हणजे पूर्व दृकर्मदत्रग्रह षडाशियुक्त सूर्यापेक्षां कमी आहे तर ग्रहोदय होताना अभीष्ट काल इतका दिवस राहील आणि पूर्वदृक्कर्मदत्रग्रह षड्राशियुक्त सूर्यापेक्षां अधिक आहे तर ग्रहोदय होतांना अभीष्ट काला इतकी रात्र होईल असें जाणावें .\nपूर्व दृक्कर्मदत्रचंद्र (४ रा . १०अं . २९क . ५०वि .) आणि षड्राशियुक्त सूर्य (६रा . २३अं . २५क . ४८विक .) यांमध्ये चंद्र कमी आहे म्हणून चंद्र तो रवि - ४ रा . १०अं . २९क . ५० विकला मानून आणलेला भोग्यकाल १५ पलें , आणि रवि हेच लग्न ६ रा . २३अं . ५५क . ४८ विकला मानून आणलेला भक्तकाल १३३ पलें , आतां भोग्यकाल पलें १५ + भुक्तकाल पलें १३३ + (रवि व लग्न यांच्यामधील उदय पलें ) कन्या ३५५ पलें + तूळ ३३५ पलें = ८१८ पले = १३ घटी ३८ पलें हा इष्ट काल झाला . आतां चंद्र षड्राशियुक्त रवीपेक्षां कमी आहे म्हणून १३ घटी ३८ पलें शेष दिवस असतां चंद्रोदय होईल .\nसूर्यास्तापासून ग्रहावलोकना पर्यंतचा काल .\nतेनोनोऽथ च सहितो ग्रहद्युयातः स्यादर्कास्तसमयतो निशि प्रयातः ॥\nचेद् ग्लावोऽनुमितघटीष्वतोऽल्पपुष्टं द्विघ्नं तत्समपलयुग्वियुक्स्फुटः सः ॥६॥\nग्रहाच्या दिनगत कालांत दिनशेष काल वजा करावा , आणि रात्रि गतकाल आला असेल तर तो मिळवावा म्हणजे सूर्यास्तापासून ग्रहवेधापर्यंत काल येतो . परंतु हा काल चंद्राविषयी असून अनुमानाच्या घटिकांपेक्षा अधिक किंवा कमी असेल तर त्या दोहों कालांच्या अंतरास २ नीं गुणून तो पलात्मक गुणाकार वेधीय कालांत कमी किंवा अधिक करावा म्हणजे चंद्राचा वेधीयकाल स्पष्ट होतो .\nचंद्राचा दिनगत काल . २३ घटी ३८ पलें - दिनशेष काल १३ घटी ३८ पलें = १० घटी हा सूर्यास्तापासून चंद्रवेधापर्यंतचा काल झाला . हा आणि अनुमानाच्या घटिका (१० ) बराबर आहेत म्हणून हाचस्पष्ट काल झाला .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maifileet-majhya-news/communication-4-1337579/", "date_download": "2019-11-22T01:19:37Z", "digest": "sha1:W4JBHZGNVR7REZABSKYWTCQHMPIV6F5C", "length": 26549, "nlines": 194, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Communication|संवाद संवादिनीशी! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनायजेरियन नागरिकांना घर भाडय़ाने देणाऱ्या ५ जणांवर गुन्हा\nसिडकोच्या घरांची सोडत आगरी कोळी भवनात\nवाहतूक कोंडीवरून नगरसेवक आक्रमक\nकांदा दराची चढाई सुरूच\nधुळ्यात महाआघाडीचा प्रयोग यशस्वी होणार\n‘१८४२ साली.. फ्रान्समध्ये.’ मी चमकून इकडे तिकडे पाहिलं.\nमाझे पणजोबा हौसेखातर दिलरुबा वाजवायचे असं मी ऐकलं होतं. आजोबादेखील कधी कधी व्हायोलिन वाजवत असत. पण ते तितपतच. स्वान्त सुखाय. न्हाणीघरात गुणगुणण्याव्यतिरिक्त आमच्या रानडेंच्या किंवा आजोळच्या खरे कुटुंबात कोणी गाणंबिणंही फारसं म्हणत नसे. त्यामुळे फारसं संगीतमय वातावरण नव्हतं आमच्या घरात. मावशीसाठी हौसेने घेतलेली एक हार्मोनियम होती. पण ती कायम एका मोठय़ा निळ्या पेटीत बंद असे. दुसऱ्या इयत्तेत गेल्यावर मी तबला शिकायला लागलो आणि माझी तबलावादनातली प्रगती बघून आईच्या लक्षात आलं की याला संगीत उपजतच येतंय. ती मला तिच्या पद्धतीने प्रोत्साहन देत असे. एका सुट्टीत पुण्याला आल्यावर मी त्या निळ्या पेटीतली हार्मोनियम काढून त्यावर बोटं फिरवायचा प्रयत्न करू लागलो. आणि अहो आश्चर्यम् माझ्या बोटांतून सूर उमटू लागले. मला खूप मजा वाटली. त्या दिवसापासून पेटीच्या त्या काळ्या-पांढऱ्या पट्टय़ांशी माझी घट्ट मत्री झाली. तबला मी शिकत होतोच; पण न शिकताही पेटीशी, तिच्यातून उमटणाऱ्या सुरांशी माझी खऱ्या अर्थानं जवळीक निर्माण झाली. माझ्या कानाला चांगल्या वाटणाऱ्या सुरांवरून माझी बोटं फिरत असत. ‘कुठला राग वाजवतो आहेस रे माझ्या बोटांतून सूर उमटू लागले. मला खूप मजा वाटली. त्या दिवसापासून पेटीच्या त्या काळ्या-पांढऱ्या पट्टय़ांशी माझी घट्ट मत्री झाली. तबला मी शिकत होतोच; पण न शिकताही पेटीशी, तिच्यातून उमटणाऱ्या सुरांशी माझी खऱ्या अर्थानं जवळीक निर्माण झाली. माझ्या कानाला चांगल्या वाटणाऱ्या सुरांवरून माझी बोटं फिरत असत. ‘कुठला राग वाजवतो आहेस रे’ असा प्रश्न आईने केला तर मात्र माझी भंबेरी उडत असे. कारण मी नेमकं काय वाजवतो आहे, ते माझं मलाच माहीत नसायचं’ असा प्रश्न आईने केला तर मात्र माझी भंबेरी उडत असे. कारण मी नेमकं काय वाजवतो आहे, ते माझं मलाच माहीत नसायचं ‘असू दे. असू दे. चांगलं वाटतंय ऐकायला.’ आईदेखील काय ते समजून दाद देत असे\nएके दिवशी पेटीच्या वर-खाली होणाऱ्या पट्टय़ांकडे, हलणाऱ्या भात्याकडे बघत बसलो असताना माझ्या मनात विचार आला : किती सुलभ, सहजतेने सुरांशी माझी ओळख करून दिली हिने लहानपणीच मला भेटलेल्या या किन्नरीचे उपकार मी आजन्म विसरणार नाही. कारण माझी ‘बोटं’ धरून तिनेच मला संगीताच्या दुनियेकडे आकृष्ट केलं. माझ्या आयुष्यात ही अजब वस्तू आली नसती तर मी संगीत दिग्दर्शनाकडे वळलो असतो का लहानपणीच मला भेटलेल्या या किन्नरीचे उपकार मी आजन्म विसरणार नाही. कारण माझी ‘बोटं’ धरून तिनेच मला संगीताच्या दुनियेकडे आकृष्ट केलं. माझ्या आयुष्यात ही अजब वस्तू आली नसती तर मी संगीत दिग्दर्शनाकडे वळलो असतो का माझ्या सांगीतिक कारकीर्दीचा उगम हिच्यापासून झाला हे खरं; पण हिचा उगम कधी झाला असावा\n‘१८४२ साली.. फ्रान्समध्ये.’ मी चमकून इकडे तिकडे पाहिलं. ‘अ‍ॅलेक्झँडर डिबेन यांनी माझ्या पूर्वजांची- म्हणजे रीड ऑर्गनची निर्मिती केली. आणि प्रथमच त्याचं पेटंट घेतलं.’ माझ्या समोरची पेटी तिच्या किनऱ्या आवाजात माझ्याशी चक्क बोलत होती ‘त्याकाळी चर्चमध्ये प्रार्थनेला साथ करण्यासाठी पाइप ऑर्गन्स असायचे. जे अवाढव्य आणि अत्यंत अवजड होते. डिबेनसाहेबांनी लहान चर्चमध्ये मावेल असा, ने-आण करायला सोपा, आकाराने छोटा, पायांनी भाता मारून वाजवता येणारा ‘रीड ऑर्गन’ तयार केला. म्हणजेच पायपेटी. हाच आमचा मूळपुरुष.’ मी कान देऊन ऐकत होतो. भारावलेल्या अवस्थेतच माझ्या तोंडून निघालं, ‘मग इथे भा���तात कधी आणि कोणी.. ‘त्याकाळी चर्चमध्ये प्रार्थनेला साथ करण्यासाठी पाइप ऑर्गन्स असायचे. जे अवाढव्य आणि अत्यंत अवजड होते. डिबेनसाहेबांनी लहान चर्चमध्ये मावेल असा, ने-आण करायला सोपा, आकाराने छोटा, पायांनी भाता मारून वाजवता येणारा ‘रीड ऑर्गन’ तयार केला. म्हणजेच पायपेटी. हाच आमचा मूळपुरुष.’ मी कान देऊन ऐकत होतो. भारावलेल्या अवस्थेतच माझ्या तोंडून निघालं, ‘मग इथे भारतात कधी आणि कोणी..’ तिला माझा प्रश्न अपेक्षितच होता. ‘ब्रिटिश त्यांच्यासोबत मला कलकत्त्याला घेऊन आले.’ ती उत्तरली, ‘कारण आमची ने-आण करणं सोपं होतं. आणि पियानो सुरात लावण्यासाठीचा खटाटोपदेखील टळला होता. १८६० मध्ये द्विजेंद्रनाथ टागोर यांच्या खाजगी थिएटरमध्ये माझ्या खापरपणजोबांचे सूर घुमले. बहुधा भारतात प्रथमच. याच काळात भारतीय आणि पाश्चिमात्य वाद्यांचे व्यापारी द्वारकानाथ घोष यांनी आमचं स्वरूप बदलण्याचा- म्हणजेच पायपेटीची हातपेटी करण्याचा उद्योग चालू केला होता. याचं एक कारण म्हणजे भारतीय कलाकारांची खुर्चीपेक्षा भारतीय बठकीला जास्त पसंती होती. आणि दुसरं म्हणजे साहेबासमोर सामान्य वादकानी खुर्चीत कसं बसावं’ तिला माझा प्रश्न अपेक्षितच होता. ‘ब्रिटिश त्यांच्यासोबत मला कलकत्त्याला घेऊन आले.’ ती उत्तरली, ‘कारण आमची ने-आण करणं सोपं होतं. आणि पियानो सुरात लावण्यासाठीचा खटाटोपदेखील टळला होता. १८६० मध्ये द्विजेंद्रनाथ टागोर यांच्या खाजगी थिएटरमध्ये माझ्या खापरपणजोबांचे सूर घुमले. बहुधा भारतात प्रथमच. याच काळात भारतीय आणि पाश्चिमात्य वाद्यांचे व्यापारी द्वारकानाथ घोष यांनी आमचं स्वरूप बदलण्याचा- म्हणजेच पायपेटीची हातपेटी करण्याचा उद्योग चालू केला होता. याचं एक कारण म्हणजे भारतीय कलाकारांची खुर्चीपेक्षा भारतीय बठकीला जास्त पसंती होती. आणि दुसरं म्हणजे साहेबासमोर सामान्य वादकानी खुर्चीत कसं बसावं माझ्या आजच्या स्वरूपाला मुख्यत: द्वारकानाथजी कारणीभूत आहेत. अर्थात हळूहळू भारताच्या इतर राज्यांमध्येही आमच्या कुटुंबातले अनेक लोक पांगले. स्थिरावलेदेखील.’\nएक क्षण थांबून भात्यात हवा भरून घेऊन तिने पुढचा प्रवास सांगायला सुरुवात केली.. ‘इकडे महाराष्ट्रात कीर्तनकारांनी आमचं पाश्चात्त्य मूळ असूनही मंदिरात आणि देवळात वापर करण्यासाठी सगळ्यात जास्त पसंत��� दिली. कारण कीर्तनाचा बाज हा गद्य-पद्य असल्यामुळे त्यात सलग सूर देणं महत्त्वाचं असतं. संगीत न वाजवता येणारा माणूसदेखील भाता पायाने मारून ठरावीक सूर सलग वाजवू शकायचा. याहीपेक्षा महत्त्वाचं कारण म्हणजे आमचा खणखणीत आवाज. याच कारणासाठी नाटकवाल्यांनाही आम्ही फारच भावलो. ध्वनिक्षेपक नसतानाही शेवटच्या रांगेपर्यंत आवाज पोहोचणारं एकमेव सुराचं वाद्य त्याकाळी आम्हीच होतो. पायपेटी किंवा रीड ऑर्गन. १८८२ साली दादा मोडक यांनी ‘संगीत सौभद्र’ या नाटकामध्ये पहिल्यांदा आमचा वापर केला. आणि त्यात ८७ पदं त्यांनी या नव्याने दाखल झालेल्या ऑर्गनवर वाजवली. यानंतर शास्त्रीय गायनाच्या बठकींमध्येदेखील आमचा वापर होऊ लागला. कलकत्त्याच्या द्वारकानाथजी यांच्यासारखेच टी. एस. रामचंद्र अँड कंपनी या पेटय़ा आयात करणाऱ्या पुण्याच्या कंपनीनेदेखील लोकाग्रहास्तव आमचं रूपडं बदलण्याचं मनावर घेतलं आणि ते हातपेटय़ा बनवायच्या मागे लागले.’\nमी अत्यंत एकाग्रतेने ऐकतो आहे हे बघून ती पुढे सांगू लागली, ‘रीडसकट संपूर्ण भारतीय बनावटीची पेटी बनवणारे भावनगरचे वरजीवनदास हरजीवनदास हे पहिले सद्गृहस्थ. १९०१ साली त्यांनी पहिली भारतीय बनावटीची रीड स्वत: बनवली. त्यांचा कित्ता अनेक लोकांनी गिरवला आणि भारतात दर्जेदार पेटय़ा तयार होऊ लागल्या. १९०५ पासून ‘मेहेंदळे म्युझिकल्स’, ‘गोपाळ रामचंद्र’, ‘भगत’, ‘डी. एस. रामसिंग’, ‘दास म्युझिकल्स’ ही देशाच्या विविध भागांतली मंडळी या धंद्यात उतरली आणि साधारण १९०५ साली पहिल्या महायुद्धाच्या सावटाने कमी झालेली आमची आयात १९२० साली पूर्णपणे थांबली. याच सुमारास आमची कीर्ती भारतात सर्वदूर पसरली. आणि या नवीन वाद्याला- ‘हार्मोनियम’ला भरपूर मागणी येऊ लागली. शास्त्रीय संगीताच्या मफिली, संगीत नाटक, कव्वाली, कीर्तन, तमाशा, इतकंच काय, लग्नाच्या बँडमध्येही आमचा सर्रास वापर होऊ लागला. ‘बँडबाजा’मधला ‘बँड’ म्हणजे इतर वाद्यं आणि ‘बाजा’ म्हणजे हार्मोनियम म्हणूनच काही लोक आम्हाला ‘बाजाची पेटी’ असंही संबोधू लागले. पुढील काही वर्षे सर्व उत्तम चाललं होतं. पण..’ अचानक तिचा सूर अडकला. माझी चलबिचल सुरू झालेली बघून ती पुढे सांगू लागली..\n‘१९४० साली देशात स्वदेशीचे वारे वाहत होते. त्याच काळात आमचं मूळ परदेशी असल्याचं कारण पुढे करण्यात आलं आणि ऑल इंडिया रेडिओने आमच्यावर बंदी घातली. याशिवाय आमच्यावर ‘िमड’ काढायला असमर्थ असण्याचा आणि आमची ‘टेम्पर्ड स्केल’ आहे, म्हणजे सगळे सूर फ्रीक्वेन्सीनुसार समान अंतरावर आहेत असे आरोप करून ‘िहदुस्थानी शास्त्रीय संगीत वाजविण्यास अपात्र’ असा शेरा आकाशवाणीकडून मारण्यात आला. या दोन्ही गोष्टी खऱ्या असल्या तरी काही लोकांनी सूडबुद्धीने आमच्याविरुद्ध षड्यंत्र रचलं, हेच खरं. देशातल्या सगळ्या महान शास्त्रीय गायकांनी कायम पसंती देऊनसुद्धा ही बंदी शिथिल करायला १९७० साल उजाडलं. २००७ साली ही बंदी पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे, असा दावा जरी आकाशवाणीने केला असला तरी आजही हार्मोनियम सोलोवादन सादर करण्यास बंदी कायम आहे त्यामुळे मला कायम ‘साथीचं वाद्य’ अशी दुय्यम दर्जाची वागणूक मिळते तिथे.’ मी चमकलो. अनेक महान हार्मोनियमवादकांवर केवढा हा अन्याय\nखरं म्हणजे हार्मोनियमची अनेक लोकांनी जिवापाड भक्ती करून तिला एका उच्च स्तरावर नेऊन ठेवलं आहे. हार्मोनियमवादनाचे अध्वर्यु गोिवदराव टेंब्यांची प्रथा यशस्वीपणे चालवणारे पं. गोिवदराव पटवर्धन, पं. मधुकर पेडणेकर, पं. आर. के. बिजापुरे, पं. पुरुषोत्तम वालावलकर, पं. मनोहर चिमोटे, राजाभाऊ कोकजे, पं. तुळशीदास बोरकर, अप्पा जळगावकर, वासंतीताई म्हापसेकर.. किती नावं घ्यावीत ‘माझे लाडसुद्धा भरपूर झाले बरं का ‘माझे लाडसुद्धा भरपूर झाले बरं का’ आपल्या भक्तांची नावं ऐकून पेटीबाई पुन्हा रंगात आल्या, ‘पं. चिमोटे यांनी ‘संवादिनी’ हे सुंदर नाव देऊन माझं बारसं केलं. पं. विद्याधर ओक यांनी सगळ्या २२ श्रुती वाजणारी पेटी बनवली. पं भीष्मदेव वेदी यांनी मला स्वरमंडल जोडण्याची किमया केली. खूप माणसांचं प्रेम मिळालं. आजही अनेक घरांमध्ये आमचं वास्तव्य आहेच.’ ‘अर्थातच’ आपल्या भक्तांची नावं ऐकून पेटीबाई पुन्हा रंगात आल्या, ‘पं. चिमोटे यांनी ‘संवादिनी’ हे सुंदर नाव देऊन माझं बारसं केलं. पं. विद्याधर ओक यांनी सगळ्या २२ श्रुती वाजणारी पेटी बनवली. पं भीष्मदेव वेदी यांनी मला स्वरमंडल जोडण्याची किमया केली. खूप माणसांचं प्रेम मिळालं. आजही अनेक घरांमध्ये आमचं वास्तव्य आहेच.’ ‘अर्थातच’ मी उद्गारलो, ‘नवीन पिढीदेखील बेहद्द खूश आहे तुझ्यावर. आजचे आघाडीचे अभ्यासू वादक आदित्य ओक आणि सत्यजीत प्रभू हे तर तुझ्या एकटीवर ‘जादूची पेटी’ हा बहारदार ���ार्यक्रम सादर करतात. यापेक्षा ‘सोलो’ अजून काय पाहिजे’ मी उद्गारलो, ‘नवीन पिढीदेखील बेहद्द खूश आहे तुझ्यावर. आजचे आघाडीचे अभ्यासू वादक आदित्य ओक आणि सत्यजीत प्रभू हे तर तुझ्या एकटीवर ‘जादूची पेटी’ हा बहारदार कार्यक्रम सादर करतात. यापेक्षा ‘सोलो’ अजून काय पाहिजे तू खूप भारी आहेस गं. तुझ्यावर बंदी घालणारे आणि ती कायम ठेवणारे खरोखरच नादान आहेत यात शंका नाही.’\nमाझं हे वाक्य संपताक्षणी माझी बोटं तिच्याकडे खेचली गेली. बहुधा तिनेच लाडानं माझा हात ओढला असावा. माझी बोटं तिच्या सुबक काळ्या-पांढऱ्या पट्टय़ांवरून फिरू लागली. ती माझ्याकडून प्रात:कालचा राग अहिर भरव वाजवून घेत होती..\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nVIDEO : शिवाजी नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणा...\nशिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याबद्दल शरद म्हणतो, 'नजरेचा इशारा इकडे तिकडे झाला तरी...'\n'या' बॉलिवूड अभिनेत्रीचे होते पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत अफेअर\nया देशात सापडला ९० वर्षांपूर्वीचा मिकी माऊस\n‘तान्हाजी'च्या ट्रेलर लाँचला पत्रकाराने तैमुरबद्दल विचारला 'हा' मजेदार प्रश्न, सैफ म्हणाला...\nबनावट नोटांप्रकरणी एकही गुन्हा दाखल नाही\n‘कर्करोग योद्धय़ां’कडून राज्यात २०३४ शस्त्रक्रिया\nअमित शहांकडून झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अयोध्येचा मुद्दा\nभारतीय क्रिकेटमध्ये गुलाबी क्रांती\nयूएनएससीमध्ये पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित\n‘देशातील राष्ट्रीय महामार्गाच्या ५६६ प्रकल्पांना विलंब’\nकाश्मीरमध्ये दुकाने, व्यापारी संकुले दुसऱ्या दिवशीही बंद\nकेंद्र सरकारच्या नोकऱ्यांमधील ७ लाख पदे रिक्त\n‘काश्मीरमध्ये संपूर्ण निर्बंध असल्याचा आरोप करणाऱ्या याचिका चुकीच्या’\nप्रकाशझोतातील कसोटीकडे मनोरंजन म्हणून पाहू नये\n\"नथुराम गोडसे आमच्या मनात\" म्हणत सुभाषचंद्र बोस यांच्या पणतीने केली पूजा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.com/budget-2019-farmers-should-take-up-zero-budget-farming/", "date_download": "2019-11-22T00:18:32Z", "digest": "sha1:UAKUI5OQER32PDIRHI3MUZHKFMPNJNWF", "length": 4054, "nlines": 94, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates #Budget: झिरो बजेट शेती��र भर देणार", "raw_content": "\nउत्तर महाराष्ट्र – नाशिक\nपश्चिम महाराष्ट्र – पुणे\nमहासुगरण – झटपट रेसिपी\n#Budget: झिरो बजेट शेतीवर भर देणार\n#Budget: झिरो बजेट शेतीवर भर देणार\nPrevious #Budget: रेल्वेच्या विकासावर जोर\nNext Photo : जगबुडी नदीने ओलांडलीधोक्याची पातळी; चिपळूण, खेड परिसर जलमय \nPhoto : भेट भीमाशंकर ज्योतिर्लिंगाला\nPhoto: कसं जाल भीमाशंकरला\nनिकालापूर्वी मुख्यमंत्री केदारनाथ यात्रेवर\nशिवसेना 100 च्या वर जागा जिंकेल, संजय राऊत यांना विश्वास\n‘हाऊसफुल्ल 4’ मुळे मराठी सिनेमांना थिएटर्स नाही\nथ्रेसरमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू\nकोच्ची खासदारच्या पत्नीच्या ‘या’ पोस्टमुळे नेटकरी संतापले\nनिकालापूर्वी मुख्यमंत्री केदारनाथ यात्रेवर\nशिवसेना 100 च्या वर जागा जिंकेल, संजय राऊत यांना विश्वास\n‘हाऊसफुल्ल 4’ मुळे मराठी सिनेमांना थिएटर्स नाही\nथ्रेसरमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू\nकोच्ची खासदारच्या पत्नीच्या ‘या’ पोस्टमुळे नेटकरी संतापले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/marathi-infographics/maharashtra-marathi-infographics/maharashtra-rain/articleshow/70614415.cms", "date_download": "2019-11-21T23:31:57Z", "digest": "sha1:LWBYXKJG4CHMEGCUQDKDZDJVRWDGH3ZR", "length": 8635, "nlines": 164, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Maharashtra marathi infographics News: देशभरात महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस - maharashtra rain | Maharashtra Times", "raw_content": "\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'WATCH LIVE TV\nदेशभरात महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस\nदेशभरात महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस\nदेशभरात महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस\nनोकरदारांचा ओढा छोट्या शहरांकडे\nहे आहेत मुंबईतील नवे आमदार\nमहाराष्ट्रानं असं केलं मतदान\nमतदारांनो हे लक्षात ठेवा...\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nइतर बातम्या:सांगली|महाराष्ट्र पाऊस|कोल्हापूर|sangli flood|maharashtra rain|kolhapur flood\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\n'असा' झाला गायिका गीता माळी यांच्या कारला अपघ...\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nआजचं राशी भविष्य: दि. २१ नोव्हेंबर २०१९\nमुंबईच्या रस्त्यावर धावतेय भन्नाट रिक्षा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nSPG सुरक्षा हटवण्याच्या निर्णयावर प्रियंका गांधींची 'ही' प्र...\n'अशी' आहे जीप कॉम्पास ट्रेलहॉक\nमी दलितविरोधी वक्तव्य केले नाही: बाबा रामदेव\nभाजपच्या नेतृत्वात झारखंड नक्षलवादी मुक्त झाला: शहा\nमथुरेत माकड सफारी सुरू करा; हेमामालिनी यांची उपरोधिक मागणी\n९३ टक्के भारतीयांना H4 अंतर्गत अमेरिकेत व्हिसा\nआर्थिक वाढीचा भाषिक मंत्र\nमहमद खडस: समाजवादी मुल्यांवर निष्ठा असणारा नेता\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nदेशभरात महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस...\nवाहने वाढली; पार्किंगचे काय\nआषाढी वारी पालखी वेळापत्रक...\nमंत्रिमंडळ खातेवाटप: पाहा कोणाला कोणतं खातं\nपदवी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/others/mt-50-years-ago/50-years-ago/articleshow/71989429.cms", "date_download": "2019-11-22T00:09:32Z", "digest": "sha1:MNRD3BHAZ4AYFHHSSKL7RBNF67P3NVZH", "length": 13579, "nlines": 164, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "50 Years ago: मटा ५० वर्षापूर्वी- निजलिंगप्पा उपपंतप्रधान? - 50 years ago | Maharashtra Times", "raw_content": "\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'WATCH LIVE TV\nमटा ५० वर्षापूर्वी- निजलिंगप्पा उपपंतप्रधान\nनवी दिल्ली - पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष निजलिंगप्पा यांच्या छावणीतून परस्परावर ज्या आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत, त्यात निजलिंगप्पा यांना उपपंतप्रधानपद देऊ करण्यात आल्याच्या वार्तेने नवी भर पडून संघर्षाची रंगत वाढली आहे.\nमटा ५० वर्षापूर्वी- निजलिंगप्पा उपपंतप्रधान\nनवी दिल्ली - पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष निजलिंगप्पा यांच्या छावणीतून परस्परावर ज्या आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत, त्यात निजलिंगप्पा यांना उपपंतप्रधानपद देऊ करण्यात आल्याच्या वार्तेने नवी भर पडून संघर्षाची रंगत वाढली आहे. निजलिंगप्पा यांना आपण उपपंतप्रधानपद देऊ केले या चर्चेचा परराष्ट्रमंत्री दिनेश सिंह यांनी मात्र आज एका पत्रकाद्वारे इन्कार केला आहे.\nमुंबई - लक्षावधी दिवे लावून आणि फटाक्यांचा धूमधडाका उडवून मुंबईकरांनी दिवाळीच्या सणाचा आज प्रारंभ केला. सर्वत्र लावलेल्या विविध रंगी दिव्यांनी आकाशातील चंदेरी ताऱ्यांचे ते��� कमी करून टाकले होते. झोपडपट्टीपासून ते आलिशान व अस्मानाला भिडलेल्या इमल्यापर्यंत आज सायंकाळी विविध प्रकारचे दिवेच दिवे दिसत होते.\nखेड - सरकारने वाढवलेला शेतसारा व घरपट्टी ही अन्याय्य आणि गोरगरिबांना हैराण करणारी असून या वाढी विरुद्ध प्रखर आंदोलन उभारण्यात येईल, असा निर्धार शेतकरी संघाचे प्रमुख अॅड. जोगळेकर यांनी येथे व्यक्त केला. रत्नागिरी जिल्ह्यातील जमिनी कमी पिकाच्या असून मशागतीचा खर्च भरून येण्यासारखेही पीक शेतकऱ्यांना मिळत नाही. या परिस्थितीमुळे विद्यमान सारा भरता येत नाही, जप्ती आणूनच त्याची वसुली करावी लागते. अशा परिस्थितीत सरकारने जखमेवर मीठ चोळण्याचा उपद्व्याप केला आहे, असे ते म्हणाले.\nमुंबई - उपाहारानंतर पाव तासाने आयन चॅपलने अशोक मंकडला चौकार लगावला आणि पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला आठ गडी राखून हरविले. मुंबईत ऑस्ट्रेलियाने भारताला हरवण्याची ही पहिलीच वेळ.\n(११ नोव्हेंबर, १९६९च्या अंकातून)\nमटा ५० वर्षांपूर्वी:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nमटा ५० वर्षांपूर्वी - अपोलो चंद्रावर उतरणार\nमटा ५० वर्षांपूर्वी -पहिली लढाई जिंकली\nमटा ५० वर्षांपूर्वी - नेहरू पारितोषिक\nमटा ५० वर्षांपुर्वी - इंदिरा आणि बाळ ठाकरे यांची भेट\nमटा ५० वर्षांपूर्वी - इंदिराजींची हकालपट्टी\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nइतर बातम्या:मटा ५० वर्षापूर्वी|आयन चॅपल|आंदोलन|S. Nijalingappa|50 Years ago\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\n'असा' झाला गायिका गीता माळी यांच्या कारला अपघ...\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nSPG सुरक्षा हटवण्याच्या निर्णयावर प्रियंका गांधींची 'ही' प्र...\n'अशी' आहे जीप कॉम्पास ट्रेलहॉक\nमी दलितविरोधी वक्तव्य केले नाही: बाबा रामदेव\nभाजपच्या नेतृत्वात झारखंड नक्षलवादी मुक्त झाला: शहा\nमथुरेत माकड सफारी सुरू करा; हेमामालिनी यांची उपरोधिक मागणी\n९३ टक्के भारतीयांना H4 अंतर्गत अमेरिकेत व्हिसा\n\\Bसंजीवय्या अध्यक्षनवी दिल्ली -\\B पंतप्रधान\nमटा ५० वर्षांपूर्वी -द��सऱ्यांदा चंद्रावर पाऊल\nमटा ५० वर्षांपूर्वी - अपोलो चंद्रावर उतरणार\nमटा ५० वर्षांपूर्वी -पहिली लढाई जिंकली\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nमटा ५० वर्षापूर्वी- निजलिंगप्पा उपपंतप्रधान\n\\Bवादळापूर्वीची शांततानवी दिल्ली\\B - काँग्रेस...\nमटा ५० वर्षापूर्वी- मतभेद कायम...\nइंदिरा-निजलिंगप्पा भेट नवी दिल्ली...\nमटा ५० वर्षांपूर्वी-निजलिंगप्पा-इंदिरा भेट...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/mumbai/mns-leader-sandeep-deshpande-criticized-uddhav-thackeray-31226.html", "date_download": "2019-11-21T23:32:13Z", "digest": "sha1:N55T6TQG2UF2M3AUZUD7V3ZAT67KOMPS", "length": 13273, "nlines": 136, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "शिवसैनिकांनो, उद्धवसाहेबांवर 420 चा गुन्हा दाखल करा, कोर्टात पण टिकेल : मनसे - mns leader sandeep deshpande criticized uddhav thackeray - Major Political News - TV9 Marathi", "raw_content": "\nरात्री उशिरा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये 1 तास 10 मिनिटे बैठक, सत्तास्थापनेचा फॉर्म्युला निश्चित\n#Me Too : इंडियन आयडॉल शोमधून अनू मलिक यांची पुन्हा हकालपट्टी\nशरद पवारांच्या नेतृत्वातील सरकार पाच वर्षे टिकेल : रोहित पवार\nशिवसैनिकांनो, उद्धवसाहेबांवर 420 चा गुन्हा दाखल करा, कोर्टात पण टिकेल : मनसे\nमुंबई : शिवसेना-भाजपची युती झाल्यानंतर सर्वच स्तरातून शिवसेनेची खिल्ली उडवली जात असताना, आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही निशाणा साधला आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली आहे. त्यामुळे आता पुन्हा शिवसेना विरुद्ध मनसे वाद पेटण्याची चिन्ह आहेत. संदीप देशपांडे काय म्हणाले “शिवसैनिकांनी उद्धव साहेबांवर 420 चा गुन्हा दाखल करायला हरकत नाही, …\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : शिवसेना-भाजपची युती झाल्यानंतर सर्वच स्तरातून शिवसेनेची खिल्ली उडवली जात असताना, आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही निशाणा साधला आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली आहे. त्यामुळे आता पुन्हा शिवसेना विरुद्ध मनसे वाद पेटण्याची चिन्ह आहेत.\nसंदीप देशपांडे काय म्हणाले\n“शिवसैनिकांनी उद्धव साहेबांवर 420 चा गुन्हा दाखल करायला हरकत नाही, तो न्यायालयात सुद्धा टिकेल, असं मला मूळचा श��वसैनिक असलेला वकील सांगत होता.” असे म्हणत मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली आहे.\nशिवसेन-भाजप युतीची घोषणा झाल्याच्या काही तासांनंतरही संदीप देशपांडे यांनी ट्वीट केले होते. त्या ट्वीटचीही सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झाली होती. “अफझल खानाच्या साक्षीने प्रभू रामचंद्रांच्या आशीर्वादाने शरयू आणि चंद्रभागेच्या स्नाना मुळे युती मीठी नदीकाठी पवित्र झाली आता पहिले सरकार फिर मंदिर जय श्रीराम #लाचारसेना” असा ट्वीट संदीप देशपांडे यांनी केला होता.\nशिवसेना आणि भाजप यांच्या युतीची अखेर काल (18 फेब्रुवारी) घोषणा झाली. भाजपाध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख यांच्या उपस्थितीत मुंबईत ही घोषणा झाली. युतीचा फॉर्म्युला आणि शिवसेनेच्या अटी याबाबतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच माहिती दिली. महाराष्ट्रात एकूण 48 लोकसभा मतदारसंघ आहेत. यापैकी शिवसेना 23 आणि भाजप 25 जागांवर लढणार आहे.\nरात्री उशिरा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये 1 तास 10…\nशरद पवारांच्या नेतृत्वातील सरकार पाच वर्षे टिकेल : रोहित पवार\n\"शिवसेना ठरवेल तेच होईल, सत्तेचा जोकर शिवसेनेच्या हातात\"\nमहासेनाआघाडीचा बुलेट ट्रेनला विरोध, काँग्रेस राष्ट्रवादीच्या बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे\nशिवसेनेचं संभाव्य खातेवाटप : एकनाथ शिंदेंना सार्वजनिक बांधकाम, तर आदित्य…\nकाँग्रेस-राष्ट्रवादीत सर्व मुद्द्यांवर एकमत, मुख्यमंत्रिपदाबाबत अद्याप ठरलेलं नाही : पृथ्वीराज…\nमहाआघाडीची गाडी सुसाट, आता ब्रेक नाही : संजय राऊत\nआघाडीचं संभाव्य खातेवाटप : थोरातांना महसूल, भुजबळ-आव्हाडांना काय\nतुमचं नाव मतदार यादीत आहे की नाही\nमुंबईकरांनो, अनधिकृत पार्किंग केल्यास 10 हजार रुपयांचा दंड\nनिलंबित IPS अधिकारी संजीव भट्ट यांना जन्मठेप\nअशोक गेहलोत काँग्रेसचे नवे अध्यक्ष\nपुण्यात 'तेलगी 2.0', तब्बल 86 लाखांच्या बनवाट स्टॅम्पचा घबाड\nमुंबई इंडियन्सच्या खेळाडूवर दोन वर्षांची बंदी\nमुख्यमंत्रिपदावरुन भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांचा शिवसेनेला जहरी टोला\nआता 'एका युतीची दुसरी गोष्ट' सुरु : उद्धव ठाकरे\nरात्री उशिरा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये 1 तास 10 मिनिटे बैठक, सत्तास्थापनेचा फॉर्म्युला निश्चित\n#Me Too : इंडियन आयडॉल शोमधून अनू मलिक यांची पुन्हा हकालपट्टी\nशरद पवारांच्या नेतृत्वातील सरकार पाच वर्षे टिकेल : रोहित पवार\n“शिवसेना ठरवेल तेच होईल, सत्तेचा जोकर शिवसेनेच्या हातात”\n ‘रंगबाज फिरसे,’ चा ट्रेलर लाँच\nरात्री उशिरा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये 1 तास 10 मिनिटे बैठक, सत्तास्थापनेचा फॉर्म्युला निश्चित\n#Me Too : इंडियन आयडॉल शोमधून अनू मलिक यांची पुन्हा हकालपट्टी\nशरद पवारांच्या नेतृत्वातील सरकार पाच वर्षे टिकेल : रोहित पवार\n“शिवसेना ठरवेल तेच होईल, सत्तेचा जोकर शिवसेनेच्या हातात”\nबैलाला ठार मारण्यासाठी वापरलेला जेसीबी जप्त, आता आरोपींचा शोध सुरु\nजेसीबीने बैलाची हत्या करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल, क्रूरतेचं कारण समोर\nदिवेघाटात वारकऱ्यांच्या दिंडीत जेसीबी घुसला, संत नामदेवांच्या वंशजासह दोघांचा मृत्यू\nजगताप-लांडगे टेन्शनमध्ये, शेवटच्या 10 मिनिटात पिंपरीत भाजपचा महापौरपदाचा अर्ज\nपुणे महापौर निवडणुकीत ट्विस्ट, महासेनाआघाडी रिंगणात, भाजपचाही उमेदवार जाहीर\nआमचं उद्दिष्ट सरकार आणणं किंवा कुठल्या व्यक्तीला मुख्यमंत्री करणं नाही : नितीन गडकरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/special-coverage/maharashtra-bmc-election-2017/thane/assembly-election-difficult-for-shivsena-in-thane/articleshow/57340436.cms", "date_download": "2019-11-22T00:35:14Z", "digest": "sha1:RLS5XY6ZFIV4KHXXY4R2VI4RKLQSCS47", "length": 16930, "nlines": 168, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Tmc news: विधानसभेचे गणित क्लिष्ट - विधानसभेचे गणित क्लिष्ट | Maharashtra Times", "raw_content": "\nमटा ऑनलाइन दिवाळी अंक\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'WATCH LIVE TV\nविधानसभेच्या निवडणुकीत ठाणे या आपल्या बालेकिल्ल्यातला पराभव शिवसेनेला जिव्हारी लागला होता. २०१९ साली होणाऱ्या निवडणुकीत ठाणे पुन्हा काबिज करण्याचे मनसुबे शिवसेनेने रचले असले तरी गुरुवारी जाहीर झालेल्या पालिका निवडणुकांच्या निकालानंतर सेनेसाठी या विजयाचे गणित आणखी अवघड झाल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपचे जे २३ नगरसेवक निवडून आले आहेत, त्यापैकी १९ नगरसेवक हे याच विधानसभा क्षेत्रातील आहेत.\nम. टा. विशेष प्रतिनिधी, ठाणे\nविधानसभेच्या निवडणुकीत ठाणे या आपल्या बालेकिल्ल्यातला पराभव शिवसेनेला जिव्हारी लागला होता. २०१९ साली होणाऱ्या निवडणुकीत ठाणे पुन्हा काबिज करण्याचे मनसुबे शिवसेनेने रचले ���सले तरी गुरुवारी जाहीर झालेल्या पालिका निवडणुकांच्या निकालानंतर सेनेसाठी या विजयाचे गणित आणखी अवघड झाल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपचे जे २३ नगरसेवक निवडून आले आहेत, त्यापैकी १९ नगरसेवक हे याच विधानसभा क्षेत्रातील आहेत.\nठाणे विधानसभा क्षेत्रात पालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक २, ४, ८, १०, ११, १२, २१ आणि २२ हे प्रभाग येतात. त्यातील ४ आणि ८ क्रमांकाच्या प्रभागातील काही भाग हा ओवळा-माजिवाडा मतदारसंघात मोडतो. मात्र, या प्रभागातील ३२ नगरसेवकांपैकी शिवसेनेचे फक्त नऊ नगरसेवक निवडून आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचेही पाच नगरसेवक या भागात असून उर्वरित १९ नगरसेवक हे भाजपचेच आहेत. त्यामुळे २०१९ साली विधानसभेची निवडणूक लढवताना शिवसेनेला या भागातून घाम फुटण्याची चिन्हे आहेत.\nओवळा-माजिवाडा मतदारसंघात येणाऱ्या प्रभाग क्रमांक १ आणि ३ मधून शिवसेनेला घवघवीत यश मिळाले आहे. मात्र, दोन क्रमांकाच्या प्रभागात चारही नगरसेवक भाजपचे निवडून आले असून प्रभाग क्रमांक ४ मध्ये भाजपचे ३ तर शिवसेनेचा एक नगरसेवक अवघ्या १३ मतांनी निवडून आला आहे. प्रभाग क्रमांक ८ मध्ये सेनेचे तर प्रभाग २१ आणि ११ मध्ये भाजपचे चारही नगरसेवक निवडून आले आहेत. तर, प्रभाग क्रमांक १२ आणि २२ मधल्या आठ नगरसेवकांपैकी सेनेचे चार आणि भाजपच्या चार नगरसेवकांनी विजय मिळवला आहे. तर, प्रभाग क्रमांक १० मध्ये राष्ट्रवादीने निर्विवाद बहुमत मिळविले आहे. आयाराम नगरसेवकांमुळे या भागातली भाजपची ताकद लक्षणीय वाढली असून त्याचा सामना करत ठाणे विधानसभा पुन्हा शिवसेनेकडे खेचून आणणे आता तेवढे सोपे राहिलेले नाही. पाच वर्षांपूर्वी या भागातून शिवसेना आणि भाजपच्या मतांमधला फरक १० हजारांच्या आसपास होता. तो आता सुमारे २५ हजारांवर गेलेले आहे. त्याशिवाय नगरसेवकांची संख्या घटल्यामुळे संघटनात्मक ताकदही भविष्यात घटण्याची चिन्हे असून ती टिकवून ठेवण्यासाठी शिवसेनेला बरीच मेहनत करावी लागणार आहे.\nवागळेत सेना एके सेना\nपालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वागळे इस्टेट विधानसभा मतदारसंघात मोडणाऱ्या प्रभाग क्रमांक १३ ते २० या आठ प्रभागांपैकी प्रभाग क्रमांक १५ आणि कोपरीतील प्रभाग क्रमांक २० मधील एक जागा वगळता सर्व जागांवर शिवसेनेने बाजी मारलेली आहे. ३२ पैकी तब्बल २७ नगरसेवक हे शिवसेनेचे आहेत. त्यामुळे य��� विधानसभेतला गड सेनेने भक्कम केला आहे.\nओवळा-माजिवाडा मतदारसंघात शिवसेना आणि भाजपमध्ये मोठा संघर्ष झाला होता. या मतदारसंघातला निम्मा भाग मिरा-भाईंदर शहरात मोडत असला तरी उर्वरित भागात शिवसेनेने आपली तटबंदी भक्कम केली आहे. प्रभाग क्रमांक १, ३ आणि ५ मघ्ये सेनेचे सर्व नगरसेवक विजयी झाले आहेत. तर, प्रभाग क्रमांक पाचमधील चार पैकी तीन नगरसेवक सेनेचे आहेत. प्रभाग क्रमांक ६ राष्ट्रवादीच्या ताब्यात गेला आहे.\nअभिनेत्री प्राजक्ता माळी अडचणीत; जामीनपात्र अटक वॉरंट जारी\nLive महाराष्ट्र सत्तापेच: दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांची पत्रकार परिषद\nपवारांच्या 'त्या' वक्तव्यामुळं शिवसैनिकांमध्ये नाराजी\nशरद पवारांच्या वक्तव्यानं शिवसेना संभ्रमात; प्लान 'बी'वर विचार\nश्रीरामालाही राज्य सोडावं लागलं; इतकं मनाला लावून घेऊ नका; उद्धव यांचा फडणवीसांना टोला\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\n'असा' झाला गायिका गीता माळी यांच्या कारला अपघ...\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nआजचं राशी भविष्य: दि. २१ नोव्हेंबर २०१९\nमुंबईच्या रस्त्यावर धावतेय भन्नाट रिक्षा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nSPG सुरक्षा हटवण्याच्या निर्णयावर प्रियंका गांधींची 'ही' प्र...\n'अशी' आहे जीप कॉम्पास ट्रेलहॉक\nमी दलितविरोधी वक्तव्य केले नाही: बाबा रामदेव\nभाजपच्या नेतृत्वात झारखंड नक्षलवादी मुक्त झाला: शहा\nमथुरेत माकड सफारी सुरू करा; हेमामालिनी यांची उपरोधिक मागणी\n९३ टक्के भारतीयांना H4 अंतर्गत अमेरिकेत व्हिसा\nस्पेशल कवरेज पासून आणखी\nमुख्यमंत्री शिवसेनेचाच; काँग्रेस-राष्ट्रवादीचंही एकमत\nमाध्यमांना चकवा देत मुंबईत काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक\nअनैसर्गिक आघाडी टिकत नाही: नितीन गडकरी\nLive: एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीत आणण्याच्या हालचाली; सूत्रांची माहिती\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-revolution-amul-possible-fruit-and-vegetables-sharad-pawar-1645", "date_download": "2019-11-21T23:27:09Z", "digest": "sha1:DBF27VN4DSC35KV2AOFTBTS3CP3AHNBU", "length": 22168, "nlines": 170, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Revolution like 'Amul' is possible in fruit and vegetables: Sharad Pawar | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n‘अमूल'सारखी क्रांती फळे, भाजीपाल्यामध्ये शक्‍य : शरद पवार\n‘अमूल'सारखी क्रांती फळे, भाजीपाल्यामध्ये शक्‍य : शरद पवार\nमंगळवार, 3 ऑक्टोबर 2017\nराज्यातील फळ आणि भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्र यावे. आपल्याला मिळालेल्या उत्पन्नातून प्रतिकिलो काही पैसे बाजूला काढून निधी जमा करावा आणि \"व्हीएसआय'सारखी संस्था स्थापन करावी.\n- शरद पवार, माजी केंद्रीय कृषिमंत्री\nनाशिक : अमूल ने दुधाची अर्थव्यवस्था बदलली. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात फळे व भाजीपाला उत्पादकांनी एकत्र येऊन क्रांती करावी. उत्पादनापासून विक्रीपर्यंत एकत्र येत सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीने महत्त्वाचे मॉडेल उभे केले आहे. विविध पिकांसाठी शेतकऱ्यांनी एकत्र यावे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट जसे उसासाठी संशोधन करण्यासाठी उभे राहिले आहे, त्या धर्तीवर फळे व भाजीपाल्यासाठी संस्था उभारावी, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले.\nसह्याद्री फार्म येथे सोमवारी (ता. २) आयोजित फार्मर्स प्रोड्यूसर कंपन्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी माजी मंत्री वनाधिपती विनायकदादा पाटील, कादवा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे, सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचे अध्यक्ष विलास शिंदे आदी उपस्थित होते.\nश्री. पवार म्हणाले, \"अमूल'ने सहकार व व्यावसायिकतेची सांगड घालून ज्या पद्धतीने शेतकऱ्यांचा विकास साधला आहे. त्याच पद्धतीने महाराष्ट्रात फळे व भाजीपाला पिकांमध्ये प्रगती शक्‍य आहे. त्यासाठी सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी हे उत्तम मॉडेल उभे केले आहे. सहकार व उद्योग यांच्यात समन्वय साधणारी फार्मर्स प्रोड्यूसर सोसायटी ही संकल्पना आहे. या संस्थांची मी माहिती घेतली असता, यातील 90 टक्के कंपन्यांचे काम रडत खडत सुरू आहे.\nयाही परिस्थितीत काही चांगल्या संस्था कार��यरत आहेत. जिथं जिथं या चांगल्या कंपन्या उभ्या राहिल्या. त्या ठिकाणी शेतकरी उत्पादन, गुणवत्ता, बाजार याबाबत जागरूक झाला आहे. महाराष्ट्र, गुजरात, आंध्र या राज्यात 4 हजारपेक्षा जास्त कंपन्या स्थापन झाल्या आहेत. त्यांच्या समस्या अनेक आहेत. या समस्या व्यक्तिगत पातळीवर सोडविणे अशक्‍य आहे. शरद कृषी (सीटा) ही सर्व फळांच्या व्यापाराबाबत काम करणारी संस्था मी स्थापन केली. त्यात सर्व फळ संघांचा सहभाग आहे. अशा संस्थांचा उपयोग करता येईल.\nवसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या धर्तीवर फळे व भाजीपाल्याच्या संशोधन व विस्तारासाठी गरजेची आहे. ऊस पिकासाठी चांगली संस्था असावी या उद्देशाने तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्याकडे अशा संस्थेची संकल्पना मांडली होती. तेव्हापासून हे काम सुरू झाले आहे. या संस्थेने राज्यभरात अनेक ठिकाणी स्वत:ची जागा घेऊन काम सुरू केले आहे. शेतकऱ्यांना अनेक नवे वाण उपलब्ध करून दिले आहेत.\nशेतकऱ्यांच्या उसाचा प्रतिटनामागे 1 रुपये आकारणी करून निधी उभा केला जातो. कोट्यवधी जमा होतात. त्यातून संशोधन व विस्तार कार्य सुरू आहे. मी फळबाग योजना आणल्यानंतर त्यातून द्राक्षे, हापूस, काजू या पिकांच्या उत्पादकांनी चांगले काम केले. आजही प्रत्येक पिकात असे प्रयोग करता येणे शक्‍य आहे. आपल्या भागातील शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन केले आणि थोडीशी मदत केली; तर शेतकरी एकत्र येऊन शिवाराचे चित्र बदलू शकतात, असे पवार यांनी नमूद केले.\nजनुकीय बदलाचे काम शेतकऱ्यांचे की कोर्टाचे\nवसंतदादा पाटील शुगर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून इंडोनेशियातील उसाच्या एका वाणाबाबत आम्ही पुढाकार घेतला होता. त्यामुळे त्या वाणाला 40 दिवस पाणी मिळाले नाही तरी तग धरू शकते. जनुकीय बदल करून तेथील शास्त्रज्ञांनी तो वाण तयार केला आहे. मात्र आपल्याकडे कोर्टाने त्यावर बंदी घातली. आता हे काम शेतकऱ्यांचे की कोर्टाचे, असे म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली.\nबॅंकांनी प्रतिकूल परिस्थितीतही साह्य करावे\nबऱ्याचदा बॅंका अडचणीच्या वेळी शेतकऱ्यांना मदत करीत नाहीत. चांगल्या वेळीच पाठीशी उभ्या राहतात. बॅंकांनी प्रतिकूल परिस्थितीतही शेतकऱ्यांना साह्य करावे. बॅंकांची शेतीबद्दलची धोरणे बदलावीत.\nपीकविमा कंपन्यांची धोरणे पाहता त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नाही. मात्र या क���पन्यांना मात्र मोठा लाभ होतो. शेतकऱ्यांनीच एकत्र येवून स्वत:ची पीकविमा कंपनी सुरू करणे गरजेचे आहे. सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी यासाठीही पुढाकार घेत आहे, असे सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचे अध्यक्ष विलास शिंदे यांनी सांगितले.\nकंपन्यांच्या प्रतिनिधींनी मांडलेल्या अपेक्षा\nजीएसटी, आयकरसारखे कर प्रोड्यूसर कंपन्यांच्या उत्पादनाला नसावेत.\n\"सीटा'मार्फत फार्मर्स कंपन्यांचं संघटन आणि सबलीकरण करावं.\nशेतकरी कंपन्यांच्या विमा कंपन्या उभाराव्यात.\nदेशांतर्गत नवे वाण तयार व्हावेत.\nशेतकरी कंपन्यांना विद्यापीठांकडून अर्थविषयक प्रशिक्षण मिळावे.\nकंपन्यांचे राज्यव्यापी फेडरेशन गतिमान करावे.\nकंपन्यांना स्वस्त भांडवल उपलब्ध व्हावे.\nकंपन्यांच्या कौशल्यवाढीसाठी अभ्यासक्रम सुरू व्हावेत.\nकापूस, साखर उद्योगाच्या धर्तीवर फळांसाठी योजना व्हाव्यात.\nशेतकरी बाजारासाठी मोठ्या शहरांत जागा उपलब्ध करून द्याव्यात.\nबीजनिर्मितीसाठी महाबीजच्या तत्त्वावर कंपन्यांना प्राधान्य मिळावे.\nमाध्यान्ह भोजन योजनेत शेतकरी कंपन्यांना प्राधान्य मिळावे.\nशेतकरी कंपन्यांना मार्केट सेसमधून सूट द्यावी.\nशरद पवार sharad pawar महाराष्ट्र साखर व्यापार ऊस पुढाकार initiatives शेती भाजीपाला\nरा ज्यात या वर्षी जोरदार पाऊस झाला.\nबॅंक एकत्रीकरण एक अनावश्‍यक पाऊल\nभारताने १९९० मध्ये नवीन आर्थिक धोरण स्वीकारले.\nबटाटा, टोमॅटोतील उशिरा येणाऱ्या करपा रोगासाठी...\nबटाटा आणि टोमॅटो यांसारख्या पिकांमध्ये प्रचंड नुकसानकारक ठरणाऱ्या उशिरा येणाऱ्या करपा रोग\nउस्मानाबादी शेळीच्या दुधाचा ‘शिवार सोप'\nआपल्याकडे शेळीपालन हे प्रामुख्याने मांसासाठी केले जाते.\nप्रतिबंधात्मक उपायातून टाळा कोंबड्यांतील रक्ती...\nरक्ती हगवण रोगावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शेड स्वच्छ ठेवणे विशेषतः लीटरचे योग्य व्यवस्थ\nबॅंक एकत्रीकरण एक अनावश्‍यक पाऊलभारताने १९९० मध्ये नवीन आर्थिक धोरण स्वीकारले....\nरा ज्यात या वर्षी जोरदार पाऊस झाला. अनेक भागांत...\nसाखर उद्योगाने मूल्यपदार्थांकडे वळणे...पुणे: देशाच्या ग्रामीण अर्थकारणात मोलाचा वाटा...\nदेशात कापूस उत्पादन घटणारजळगाव ः देशात सर्वाधिक कापूस उत्पादित करणाऱ्या...\nराष्ट्रीय कृषिमुल्य आयोगासमोर ऊस...पुणे : कायद्यातील उणिवांचा फा��दा घेत ऊस उत्पादक...\nनुकसानग्रस्तांसाठीचे दोन हजार कोटी...मुंबई: राज्यातील ३४ जिल्ह्यांतील ३२५ तालुक्‍...\nथंड वारे वाढणार...पुणे : राज्यात किमान तापमानातचा पारा १६ अंशांच्या...\nदर्जेदार दुग्धोत्पादनांचा ‘गारवा’ ब्रॅंडकोल्हापूर जिल्ह्यातील मातब्बर दूध संघ दुग्धजन्य...\nशेवगा कसे ठरले 'या' शेतकऱ्याचे हुकमी...कायम अवर्षण स्थिती असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील...\n'पणन'ची २७ पासून कापूस खरेदी नागपूर ः सिसिआयची खरेदी सुरूच असली तरी कापूस पणन...\nशेतीला व्यावसायिक दर्जा आवश्यक: सुहास...पुणे: भावनिकतेच्या आधारे शेती न करता शेतकरी...\nकुजलेल्या तुराट्यांच्या झाडण्याही होणार...परभणी ः यंदा तुरीचं पीक लई जोरात आलं होतं. चांगली...\nसांगली जिल्ह्यातील अंडी उत्पादकांना...सांगली ः एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांत...\nमानवी, शेती आरोग्यासाठी नैसर्गिक शेतीचा...मानवी व शेतीचे आरोग्य याबाबत अधिक जागरूक झालेल्या...\nअभ्यास, नियोजनातून देशी दुग्धव्यसाय...भाजीपाला शेती करण्याबरोबरच रेशीमशेती आणि...\nइथेनॉल उत्पादन घटणारपुणे: देशाच्या इथेनॉलनिर्मितीत मोठी घट...\nअकोला जिल्ह्यात कपाशीवर बोंड अळीअकोला ः परतीच्या पावसाने कापूस पिकाचे मोठ्या...\nपीकविम्यासाठी शासकीय पातळीवर धावपळपुणे: अतिपावसामुळे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना...\nदेशात मागणीच्या तुलनेत ४० टक्केच कांदा...पुणे: देशभरात ऑगस्ट महिन्यातील खरीप कांद्याच्या...\nकिमान तापमानात घटपुणे: राज्यात होत असलेले ढगाळ हवामान निवळल्यानंतर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/37112/by-subject/14/10046", "date_download": "2019-11-22T00:55:17Z", "digest": "sha1:4EUQTQ6E6LDKZURIQ7FCXJ7VEHDIIOVR", "length": 3017, "nlines": 71, "source_domain": "www.maayboli.com", "title": "अंगोला | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /विविध कला /गुलमोहर - इतर कला विषयवार यादी /शब्दखुणा /अंगोला\nउत्कृष्ट लाकूडकामाचा नमुना लेखनाचा धागा जाह्नवीके 7 Jan 14 2017 - 7:55pm\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nगुलमोहर - इतर कला\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/sports/other-sports/mumbai-kolhapur-win-the-state-football-tournament/articleshow/71997109.cms", "date_download": "2019-11-22T00:00:30Z", "digest": "sha1:YBFYBA3OSFIMOQF5TRRXBCGCPQ3AKEBR", "length": 13431, "nlines": 162, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "other sports News: राज्य फुटबॉल स्पर्धेत मुंबई, कोल्हापूरला विजेतेपद - mumbai, kolhapur win the state football tournament | Maharashtra Times", "raw_content": "\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'WATCH LIVE TV\nराज्य फुटबॉल स्पर्धेत मुंबई, कोल्हापूरला विजेतेपद\nराज्य शालेय फुटबॉल स्पर्धेतील विजेत्यांसह पंकज भारसाखळे, अशोक गिरी, प्रदीप खांड...\nम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद\nजिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद व विभागीय क्रीडा संकुल समितीतर्फे आयोजित १९ वर्षांखालील राज्यस्तरीय आंतर शालेय फुटबॉल स्पर्धेत मुंबई व कोल्हापूर संघांनी आपापल्या गटात विजेतेपद पटाकावले.\nगतविजेत्या मुंबई विभागाने मुलांच्या गटात तर मुलींच्या गटात गतविजेत्या कोल्हापूर विभागाने विजेतेपद कायम ठेवले. मुलांच्या गटात मुंबई विभागाने कोल्हापूर संघाचा १-० ने पराभव करीत जेतेपद मिळवले. इझान शेखने पाचव्या मिनिटाला नोंदवलेला एकमेव गोल निर्णायक ठरला. मुलींच्या गटात कोल्हापूर विभागाने मुंबई विभागाच्या संघावर १-० ने विजय नोंदवत अजिंक्यपद संपादन केले. स्नेहल कांबळेने एकमेव गोल नोंदवत संघाच्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतींमध्ये पुणे संघाने अमरावती संघाचा पेनल्टी शूटआऊटवर ३-१ असा विजय नोंदवला. नाशिक विभागाने यजमान औरंगाबाद विभागावर मात करीत तिसरे स्थान मिळवले.\nदोन्ही गटांतील विजेत्यांना जिल्हा ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष पंकज भारसाखळे यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी, राज्य स्क्वॉश संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रदीप खांड्रे, क्रीडा अधिकारी गोकुळ तांदळे, निवड समिती सदस्य सय्यद सलिमउद्दिन, जयदीप अंगीरवार, मालती पोटे, डॉ. रणजित पवार, गणेश पवार, डॉ. मोहंमद रियाजउद्दिन, दीपक रुईकर, मोहंमद नासीर, अख्तर कुरेशी, डी. आर. खैरनार यांची प्रमुख उपस्थिती हो���ी.\nपंच म्हणून मोहसीन नजीर, शेख मोईन, मोहंमद मुस्तजीब, इम्रान खान, दाऊद, वसीम अन्सारी, मोहंमद निसार, मोईन खान, लईक खान, साजीद खान, अमीर खान, अर्षद खान, मोहंमद मुसा, सुलतान, रिझवान हाफिज, अजमत खान यांनी काम पाहिले. स्पर्धेच्या यशसस्वी आयोजनासाठी गोकुळ तांदळे, गणेश पवार, हितेंद्र खरात, अनिल निळे, फकीरराव घोडे, सुरेश फुके, भागवत मोरे, गणेश बेटुदे, अक्षय बिरादार, अभिजीत देशमुख, सचिन बोर्डे, भीमा मोरे, संतोष अवचार, अनिल जाधव, अनिल दांडगे आदींनी पुढाकार घेतला.\nअन्य खेळ:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nशूटिंग वर्ल्ड कपः मनू भाकरला 'सुवर्ण पदक'\nगुलाबी बॉल आणि अनुभवाचे बोल\nशमी, मयंकची क्रमवारीत झेप\n'डे-नाइट टेस्टमुळं झोपण्याची सवय बदलली'\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\n'असा' झाला गायिका गीता माळी यांच्या कारला अपघ...\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nआजचं राशी भविष्य: दि. २१ नोव्हेंबर २०१९\nमुंबईच्या रस्त्यावर धावतेय भन्नाट रिक्षा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nSPG सुरक्षा हटवण्याच्या निर्णयावर प्रियंका गांधींची 'ही' प्र...\n'अशी' आहे जीप कॉम्पास ट्रेलहॉक\nमी दलितविरोधी वक्तव्य केले नाही: बाबा रामदेव\nभाजपच्या नेतृत्वात झारखंड नक्षलवादी मुक्त झाला: शहा\nमथुरेत माकड सफारी सुरू करा; हेमामालिनी यांची उपरोधिक मागणी\n९३ टक्के भारतीयांना H4 अंतर्गत अमेरिकेत व्हिसा\nआजपासून भारत-बांगलादेश 'गुलाबी' कसोटी\nअनिश नंबियारचा अष्टपैलू खेळ\nएकाच दिवशी तीन सुवर्णवेध\nसान्वी, साहिल जिल्हा संघाचे कर्णधार\nमॉइल एकादशची विजयी आगेकूच\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nराज्य फुटबॉल स्पर्धेत मुंबई, कोल्हापूरला विजेतेपद...\nनिखत-मेरी कोम चाचणी लढत डिसेंबरमध्ये...\nतेजस्विनी सावंतने मिळवला भारतासाठी बारावा कोटा...\nतेजस्विनीमुळे भारताला ऑलिम्पिक कोटा...\nराज्य फुटबॉल स्पर्धेत मुंबई, कोल्हापूरला विजेतेपद...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://balkadu.com/author/info_editor", "date_download": "2019-11-22T00:05:12Z", "digest": "sha1:7YTSM4QIQHRL7YM2YNQH3LVIAE4OMJZH", "length": 13856, "nlines": 211, "source_domain": "balkadu.com", "title": "संपादक दिपक खरात – बाळकडू वृत्तपत्र", "raw_content": "\nहिंदुहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे \"बाळकडू\"\nउत्तर महाराष्ट्र व खान्देश\nउत्तर महाराष्ट्र व खान्देश\nमुंबई शहर-उपनगर पत्रकार टीम\nठाणे जिल्हा पत्रकार टीम\nपालघर जिल्हा पत्रकार टीम\nरायगड जिल्हा पत्रकार टीम\nरत्नागिरी जिल्हा पत्रकार टीम\nसिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार टीम\nपुणे जिल्हा पत्रकार टीम\nसांगली जिल्हा पत्रकार टीम\nसातारा जिल्हा पत्रकार टीम\nसोलापूर जिल्हा पत्रकार टीम\nकोल्हापूर जिल्हा पत्रकार टीम\nउत्तर महाराष्ट्र व खान्देश\nनाशिक जिल्हा पत्रकार टीम\nधुळे जिल्हा पत्रकार टीम\nनंदुरबार जिल्हा पत्रकार टीम\nजळगाव जिल्हा पत्रकार टीम\nसंभाजीनगर जिल्हा पत्रकार टीम\nजालना जिल्हा पत्रकार टीम\nपरभणी जिल्हा पत्रकार टीम\nहिंगोली जिल्हा पत्रकार टीम\nनांदेड जिल्हा पत्रकार टीम\nबीड जिल्हा पत्रकार टीम\nलातूर जिल्हा पत्रकार टीम\nधाराशिव जिल्हा पत्रकार टीम\nअमरावती जिल्हा पत्रकार टीम\nअकोला जिल्हा पत्रकार टीम\nबुलढाणा जिल्हा पत्रकार टीम\nयवतमाळ जिल्हा पत्रकार टीम\nवाशीम जिल्हा पत्रकार टीम\nनागपूर जिल्हा पत्रकार टीम\nवर्धा जिल्हा पत्रकार टीम\nचंद्रपूर जिल्हा पत्रकार टीम\nगोंदिया जिल्हा पत्रकार टीम\nभंडारा जिल्हा पत्रकार टीम\nगडचिरोली जिल्हा पत्रकार टीम\nपत्रकार व्हा. (पेमेंट गेटवे)\nसभासद व्हा. (पेमेंट गेटवे)\nAuthor: संपादक दिपक खरात\nराज्य दैनिक “बाळकडू” पत्रकारिता प्रशिक्षण साठी अधिकृत पत्रकार यादी\nराज्य दैनिक “बाळकडू” अधिकृत ट्रेनी पत्रकार यादी पत्रकारिता प्रशिक्षण ट्रेनिंग कालावधी ५० दिवस दररोज एक तास दररोज रात्री ९:३० ते\nबाळकडू : राज्य दैनिक वृत्तपत्रामध्ये पत्रकारांची मेगा भरती सुरु.\nइच्छुक पत्रकार नोंदणी शेवटची तारीख शुक्रवार दिनांक ८/११/२०१९ आहे. त्यानंतर पत्रकार नोंदणी बंद राहील. टप्पा १ :- इच्छुक पत्रकार स्वतःचे\nराज्य दैनिक ” बाळकडू ” वृत्तपत्रासाठी पत्रकार पाहिजेत. (नियुक्तीपत्र, ओळखपत्र, प्रशिक्षण व मानधन दिले जाईल.) नियम, कामाची पद्धत, सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हि लिंक उघडून अवश्य वाचा\nराज्य दैनिक ” बाळकडू ” वृत्तपत्र daily BALKADU newspaper [ निवेदन :- ‘हिंदुहृदयसम्राट श्रीमान बाळासाह��ब ठाकरे’ यांच्या विचारांच्या प्रेरणेतून राज्य दैनिक ‘बाळकडू’\nपश्चिम महाराष्ट्र पुणे मुख्य बातमी\nजगदगुरू संत तुकाराम महाराज पालखीचे पहिले गोल रिंगण बेलवाडीत उत्साहात, आनंदात संपन्न.. || बेलवाडी झाली विठ्ठलमय. || गोल रिंगणाचा हा नेत्रदीपक सोहळा उपस्थित जनसमुदायाने ‘याची देही याची डोळा’ पाहिला. || इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते रिंगण अश्वाचे पूजन. || “शेतकरी सुखी व्हावा, हेच विठूराया चरणी मागणे\nजगदगुरू संत तुकाराम महाराज पालखीचे पहिले गोल रिंगण बेलवाडीत उत्साहात, आनंदात संपन्न.. बेलवाडी झाली विठ्ठलमय. गोल रिंगणाचा हा नेत्रदीपक सोहळा\nबँक ऑफ महाराष्ट्र च्या ४१ वर्षाच्या सेवेतून बबन वाघमारे सेवानिवृत्त\n30/06/2019 संपादक दिपक खरात\nबँक ऑफ महाराष्ट्र च्या ४१ वर्षाच्या सेवेतून बबन वाघमारे सेवानिवृत्त O दिपक खरात केम (सोलापूर) :- केम ता.करमाळा येथील बबन\nशिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ‘मातोश्री’ निवासस्थानी प्रचंड गर्दी\nकलानगर, मुंबई :- शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस राज्यभरात पर्यावरणविषयक आणि सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.\nविनायक कदम यांचे शिरोळ तहसील समोर उपोषण\nशिरोळ ता.कोल्हापूर :- दैनिक बाळकडू चे शिरोळ तालुका प्रतिनिधी विनायक कदम यांनी त्यांच्या टाकवडे गावातील रस्ता अतिक्रमण प्रश्ना विषयी आज\nयंदा चारा व पाण्याअभावी दुग्ध व्यवसाय धोक्‍यात\n28/05/2019 संपादक दिपक खरात\nबाळकडू वृत्तसेवा नाशिक जिल्हा लासलगाव(ता निफाड)दि २५ मे २०१९ लासलगाव परिसरात शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी दुग्धव्यवसाय करतात परंतु यंदा चारा\nभाजपा शिवसेना युतीच्या कार्यकर्त्यांचा बाळापूरात फटाके फोडून जलोष\nबाळकडू वृत्त:-अकोला जिल्हा बाळापूर:-दि 23 देशभरात भाजपा युतीने मारलेली जबरदस्त मुसंडी तसेच अकोल्याचे खा संजय धोत्रे हे चौथ्यादा 2\nनागपूरात कमळ , तर रामटेक मध्ये धनुष्यबाणचा बोलबाला\n28/05/2019 संपादक दिपक खरात\nबाळकडू वृत्तपत्र : नागपूर जिल्हा नागपूर दिनांक २३/०५/२०१९ निवडणूकीचा शेवटचा टप्पा पार पडताच विविध वृत्तसंस्थांच्या एक्झिट पोलने आप आपली मते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-monsoon-advanced-andaman-19466", "date_download": "2019-11-21T23:26:30Z", "digest": "sha1:E4DEXERMDSL6HPDS66QNYB5FGQD4EAUU", "length": 16064, "nlines": 155, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Monsoon advanced in Andaman | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nBreaking : मॉन्सून अंदमानात दाखल\nBreaking : मॉन्सून अंदमानात दाखल\nशनिवार, 18 मे 2019\nपुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) आज (ता. १८) अंदमानात दाखल झाले आहे. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार शनिवारी मॉन्सून अंदमानात पोचला असून, वाऱ्यांनी दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटे, दक्षिण बंगालच्या उपसागराचा काही भागापर्यंतचा भाग व्यापल्याचे जाहीर करण्यात आले आहे.\nपुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) आज (ता. १८) अंदमानात दाखल झाले आहे. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार शनिवारी मॉन्सून अंदमानात पोचला असून, वाऱ्यांनी दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटे, दक्षिण बंगालच्या उपसागराचा काही भागापर्यंतचा भाग व्यापल्याचे जाहीर करण्यात आले आहे.\nदरम्यान, यापूर्वीच दुष्काळाने होरपळणाऱ्या देशभरातील शेतकऱ्यांना प्रतीक्षा असलेल्या नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचे (मॉन्सून) ६ जूनला केरळात आगमन होण्याचे पूर्वानुमान भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिले आहे. अंदमान निकोबार बेटसमूहावर १८ किंवा १९ मेपर्यंत मॉन्सून दाखल होण्याचे संकेत दिले होते. यंदा सहा दिवस उशिराने मॉन्सून केरळमध्ये दाखल होणार असून, केरळातील आगमनानंतर मॉन्सूनची देशातील पुढील वाटचाल ठरणार आहे.\n‘आयएमडी’ने मॉन्सूनच्या आगमनाचे पूर्वानुमान बुधवारी (ता. १५) जाहीर केले. देवभूमी केरळात ६ जूनपर्यंत मॉन्सून दाखल होणार असून, पूर्वानुमानानुसार आगमन अंदाजाच्या ४ दिवस अगोदर किंवा नंतर होऊ शकते, असेही सांगण्यात आले आहे. दीर्घकालीन सर्वसाधारण वेळेनुसार मॉन्सून साधारणतः २० मे जवळपास अंदमान समुद्र आणि बेटांच्या दक्षिण भागात दाखल होतो. तर १ जूनला केरळमधून मॉन्सूनचे देशात आगमन होते.\n‘आयएमडी’कडून मॉन्सूनच्या केरळातील आगमनाचे पूर्वानुमान २००५ पासून वर्तविण्यात येते. वायव्य भारतातील किमान तापमान, दक्षिण द्विपकल्पावरील पूर्वमोसमी पावसाची स्थिती, द��्षिण चीन समुद्रातून वातावरणात परावर्तित होणारा किरणोत्सर्ग, आग्नेय हिंद महासागरातील हवेच्या खालच्या थरात वाहणारे वारे, पूर्व विषुववृत्तीय हिंद महासागरातील हवेच्या वरच्या थरात वाहणारे वारे, नैर्ऋत्य प्रशांत महासागरातून वातावरणात परावर्तित होणारा किरणोत्सर्ग हे सहा घटक पूर्वानुमान वर्तविताना विचारात घेतले जातात.\n२०१४ ५ जून ६ जून\n२०१५ ३० मे ५ जून\n२०१६ ७ जून ८ जून\n२०१७ ३० मे ३० मे\n२०१८ २९ मे २९ मे\nपुणे मॉन्सून हवामान समुद्र केरळ भारत चीन माॅन्सून २०१८ 2018\nलोक-जैविपा - भर दुष्काळात उभारलेली हिरवाई\nशेतकऱ्यांचा पुढाकार अनुभवल्यावर वन विभागाच्या सहभागाने वन जमिनीच्या काही भागांवर “नैसर्गि\nईशान्यकडील राज्ये का नाकारतात महाराष्ट्राची साखर...\nकोल्हापूर : वाहतूक खर्चामुळे महाग पडत असल्याने राज्यातील साखरेला ईशान्य भागातून मागणी कमी\nजमिनीच्या सुपीकतेतील गांडुळांचे योगदान\nजगभरामध्ये हजारो जातीची गांडुळे अस्तित्वात असून, जमिनीच्या जडणघडणीमध्ये सातत्याने कार्यरत\nजळगाव जिल्ह्यात 'येथे' सुरु झाली हमीभावाने कापूस...\nजळगाव ः खानदेशात भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) कापूस खरेदीला सुरवात केली असून, जळगाव ज\nनगर : नुकसान भरपाईसाठी एकशे पस्तीस कोटींचा निधी\nनगर : जिल्ह्यात ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसामुळे शेतीपिका\nजमिनीच्या सुपीकतेतील गांडुळांचे योगदानजगभरामध्ये हजारो जातीची गांडुळे अस्तित्वात असून,...\nईशान्यकडील राज्ये का नाकारतात...कोल्हापूर : वाहतूक खर्चामुळे महाग पडत असल्याने...\nजळगाव जिल्ह्यात 'येथे' सुरु झाली...जळगाव ः खानदेशात भारतीय कापूस महामंडळाने (...\nकेंद्रीय पथक आज करणार पीकहानीची पाहणीपुणे ः मॉन्सूनोत्तर पावसामुळे राज्यात शेतीच्या...\n‘दाणेदार’ खताच्या मागे ‘मालदार’ हालचालीपुणे : राज्यात १९७० ते २००० या तीन दशकांमध्ये...\nयोजना, निधीची कमी नाही, मग शेतीचे प्रश्...औरंगाबाद : योजना, निधी, यंत्रणा, सुविधा,...\n चक्क दाताखाली दाणे ठेवत...उमरखेड, यवतमाळ : मॉन्सूनोत्तर पावसाच्या...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात गारठा कमीपुणे: विदर्भ, मराठवाड्यात तापमान कमी झाल्याने...\nशेतकऱ्यांचे ३० कोटी परत करा; पुण्यात...पुणे: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील डाळिंब...\nफूलशेती देऊ शकते का उत्पन्नाचा हमखास...अ��ोला जिल्ह्यातील कंझरा येथील अमृतराव दलपतराव...\nपुदिना उत्पादनात रवी करंजकरांची मास्टरी...मुंबईत पुदिन्यात ‘गुडवील’ मिळविलेले करंजकर नाशिक...\nअचूक आकडेवारीचा काळ आठव्या आंतरराष्ट्रीय कृषी सांख्यिकी परिषदेत...\nउद्यापासून हंगाम सुरु, पण ऊसतोड बंदच मुंबई / पुणे ः राज्यातील यंदाचा ऊस गाळप...\nविदर्भ, मराठवाड्यात गारठा वाढलापुणे : किमान तापमानात घट होत असल्याने...\nखतमाफियांमुळे शेतकऱ्यांची मोठी लूटपुणे : बोगस मिश्रखतांचे उत्पादन व विक्री करणाऱ्या...\nभरताच्या वांग्यासह दादर ज्वारीसाठी...खानदेशकन्या तथा आपल्या कवितेतून शेतीचे...\nबॅंक एकत्रीकरण एक अनावश्‍यक पाऊलभारताने १९९० मध्ये नवीन आर्थिक धोरण स्वीकारले....\nरा ज्यात या वर्षी जोरदार पाऊस झाला. अनेक भागांत...\nसाखर उद्योगाने मूल्यपदार्थांकडे वळणे...पुणे: देशाच्या ग्रामीण अर्थकारणात मोलाचा वाटा...\nदेशात कापूस उत्पादन घटणारजळगाव ः देशात सर्वाधिक कापूस उत्पादित करणाऱ्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/hatathatgheta-news/dheeraj-dongare-shahpur-district-council-school-1218901/", "date_download": "2019-11-22T01:18:00Z", "digest": "sha1:M3NSD6L3QDEFIMXQBS3AXIARNTMYBMIR", "length": 30237, "nlines": 199, "source_domain": "www.loksatta.com", "title": "डोंगरकपारीतलं शिक्षणाचं नंदनवन | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनायजेरियन नागरिकांना घर भाडय़ाने देणाऱ्या ५ जणांवर गुन्हा\nसिडकोच्या घरांची सोडत आगरी कोळी भवनात\nवाहतूक कोंडीवरून नगरसेवक आक्रमक\nकांदा दराची चढाई सुरूच\nधुळ्यात महाआघाडीचा प्रयोग यशस्वी होणार\nशहापूरच्या दुर्गम भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील हजारभर विद्यार्थ्यांचा धीरज आधार बनला आहे.\nशहापूरच्या दुर्गम भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील हजारभर विद्यार्थ्यांचा धीरज आधार बनला आहे. पत्नी नीलम हिच्या अबोल, अव्यक्त साथीने अवघ्या ३१व्या वर्षीच त्याने हे शिवधनुष्य पेललंय. त्यासाठी बढतीही नाकारली असून आता शाळा डिजिटलही केलीय. तालुक्यातील उर्वरित ३६८ शाळांपर्यंतही ही ज्ञानगंगा न्यायचा मानस असणाऱ्या धीरज डोंगरे यांच्याविषयी..\nप्रसंग १३-१४ वर्षांपूर्वीचा. ठाण्याच्या ‘ज्ञानसाधना’ कॉलेजमधील बारावीच्या वर्गात कुठल्याशा परीक्षेच्या गुणपत्रिका वाटताना शिक्षकांनी एका मुलाला उभं केलं आणि हेटाळणीच्या सुरात म्हणाले, ‘ज्ञानसाधना विद्यालयात शिकतोस आणि तुझी अवस्था मात्र ज्ञान साधेना अशी आहे..’ त्याच्या या उनाडटप्पूपणामुळे घरादारासकट सगळ्यांनी ओवाळून टाकलेलं, पण आज त्याच मुलाची आरती तेच जग करतंय. हा चमत्कार गेल्या ८-१० वर्षांतला. शहापूरच्या दुर्गम भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील हजारभर विद्यार्थ्यांचा आधार बनलेल्या या मुलाचं नाव धीरज दत्तात्रय डोंगरे. पत्नी नीलम हिच्या अबोल, अव्यक्त साथीने अवघ्या ३१व्या वर्षीच त्याने हे शिवधनुष्य पेललंय आणि पाठराखीणीच्या या भरवशावर तालुक्यातील उर्वरित ३६८ शाळांपर्यंत पोहोचण्याचा त्याचा निर्धार आहे.\nनवी मुंबई महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या, राष्ट्रपतीपदक (जनगणना) विजेत्या त्याच्या आईच्या (लतिका डोंगरे) आग्रहावरून जेव्हा त्याने १२वी नंतर डी.एड.ला प्रवेश घेतला तेव्हाच आयुष्याच्या नव्या वळणावर त्याचं पहिलं पाऊल पडलं. ठाणे महानगरपालिकेच्या शाळांतील मुलांसमोर डी.एड.चे पाठ घेताना या ‘नाही रे’ वर्गातील मुलांशी त्याची प्रथम ओळख झाली. पदविका मिळाल्यानंतर धीरजची नेमणूक शहापूर तालुक्यातील सह्य़ाद्रीच्या डोंगरकपारीत वसलेल्या दुर्गम अशा बेलवली गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाली. ही शाळा शहापूरपासून ३६ कि.मी. दूर. नव्या आयुष्याची सुरुवात करायला निघालेला हा २१ वर्षांचा मुलगा प्रथम ट्रेन मग बस आणि पुढे अडीच किलो मीटर जंगलाचा रस्ता तुडवत चुकत-माकत ३ तासांनी शाळेत पोहोचला तेव्हा तिथली परिस्थिती आल्या पावली परत जावं अशी. मोडकळीला आलेली एकुलती एक वर्गखोली आणि शिक्षणाचं देणं-घेणं नसलेली १ ते ४थी पर्यंतची ४०/४५ मुलं. घूमजावच्या बेतात असणाऱ्या धीरजला गावकीने अडवलं. अशिक्षित पण मुलाबाळांनी शिकलं पाहिजे अशी आस्था बाळगणाऱ्या त्या गावकऱ्यांच्या आग्रहापोटी तो थांबला आणि मग तिथलाच झाला.\nमार्ग खडतर होता. अभ्यासाचं वातावरण तर सोडाच, कुठलीच शैक्षणिक साधनंही हाताशी नव्हती. धीरजने मुलांशी बोलून त्यांचे प्रश्न समजून घ्यायला सुरुवात केली. जाण्यायेण्यात वेळ जायला नको म्हणून गावातच राहू लागला. हळूहळू त्याचं काम आणि त्यातील त्याची तळमळ गावकऱ्यांपर्यं�� पोहोचायला लागली आणि त्यांचं सहकार्य मिळायला सुरुवात झाली. याच धडपडीच्या काळात ‘दुर्गसखा’ हा त्याचा ट्रेकिंगचा ग्रुप आपल्या या मित्राचं काय चाललंय ते बघण्यासाटी बेलवलीला आला. या दहा जणांनी नंतर शंभर माणसं आणली. त्यानंतर काम पाहून मदतीचे हात पुढे येत राहिले. आज धीरजचा परिवार चार ते पाच हजार माणसांपर्यंत पोहोचलाय, त्यात सर्वसामान्यांपासून चित्रपट उद्योगातील हस्तींपर्यंत विविध क्षेत्रांतील व्यक्ती त्यात आहेत. तो म्हणतो, ‘मी आधी लोकांचा विश्वास- ‘ट्रस्ट’ मिळवला व दहा वर्षांनी अलीकडेच (जानेवारी २०१६) ट्रस्ट स्थापन केला. ‘विंग्ज फॉर ड्रीम्स’ या त्याच्या संस्थेच्या स्थापनेपूर्वी तो सर्व मदत शक्यतोवर वस्तू रूपाने घेत होता हे विशेष.\nकामाचा कैफ इतका होता की लग्नाचा विचारही त्याच्या मनात येत नव्हता. पण दुर्गम भागात राहणाऱ्या आपल्या मुलाला हक्काची सोबत हवी हा आईचा हट्ट. यावर तोडगा म्हणून त्याने आपल्या अपेक्षांची लांबलचक यादी आईला पढवली. परंतु आईच्या सुदैवाने त्याच्या सर्व अटी म्हणजे.. मी आधी माझ्या कामाचा मग कुटुंबाचा.. प्रत्येक शनिवार-रविवार मी एक तर भेटायला येणाऱ्या माणसांबरोबर असेन किंवा माणसांच्या शोधात.. कमीत कमी गरजा हे माझ्यासह जगण्याचं सूत्र राहील.. इत्यादी इत्यादी. हे सगळं आनंदानं स्वीकारणारी सहचरी त्याला नीलमच्या रूपाने मिळाली. एवढंच नव्हे तर या सगळ्याच्या पलीकडे जाऊन ती त्याच्या कार्याची ऊर्जा बनली.\nखांद्याला खांदा भिडवून काम म्हणजेच सेवाकार्यात साथ असं थोडंच आहे काही गुण प्रथमदर्शनी लक्षात नाही येत पण म्हणून त्यांचं मोल काही कमी होत नाही. शाळेला भेट देण्यासाठी कोणी पाहुणे आले की त्यांच्या जेवणाचं ठिकाण ठरलेलं. ते असतं अर्थातच यांचं शहापूरमधलं घर. मग ते पाहुणे पाच असोत वा पंचवीस, सर्वाच्या ताटात तांदळाची भाकरी, भाजी व डाळ-भात असे किमान चार पदार्थ तरी पडणारच. तेही हसतमुखाने, छोटय़ा ईश्वरीला सांभाळून. झालंच तर इथल्या गरीब विद्यार्थ्यांना, त्यांच्या कुटुंबाला भेट दिलेल्या वस्तूंची गाठोडीही यांच्याच घरी येऊन पडतात. त्यात मेडिकल किट्सपासून खेळण्यापर्यंत आणि कपडय़ांपासून भांडय़ाकुंडय़ांपर्यंत अनेक गोष्टी असतात. या सामानाची वर्गवारी करून ते गठ्ठे धीरजच्या गाडीच्या डिकीत ठेवण्याची जबाबदारीही तिने घेतली���. एम.ए.बी.एड. असल्याने (धीरजनेही नंतर एम.ए. केलंय) संस्थेचे हिशेब ठेवण्याचं कामंही तिने अंगावर घेतलंय.\nईश्वरीच्या जन्माची कथाही डोळ्यात पाणी आणणारी. तीनदा गर्भपात झाल्यानंतर या मुलीच्या जन्माच्या प्रसंगी जेव्हा नीलमला वेणा सुरू झाल्या तेव्हा धीरजची स्वारी नेमकी शाळेच्या कोणत्या तरी अती महत्त्वाच्या कामात गुंतलेली. सासऱ्यांना बरोबर घेऊन तिने हॉस्पिटल गाठलं. त्याबद्दल एवढीशी देखील तक्रार नाही. उलट बातमी समजल्यावर तो धावत भेटायला आला तेव्हा हिचे शब्द होते, ‘‘मला एक वचन द्याल यापुढे आपल्या बाळाचा प्रत्येक वाढदिवस आपण तुमच्या कोणत्या ना कोणत्या शाळेत साजरा करायचा. ज्या मुलांनी कधीही केक बघितला नाही, त्यांना तो देण्यातंच खरं अप्रूप.’’\nनीलमच्या या इच्छेपासून प्रेरणा घेत दर ३ महिन्यांनी पहिल्या किंवा दुसऱ्या रविवारी ५० मुलांना पुरेल एवढा केक एखाद्या शाळेत वाटायचा नवा नेम सुरू झाला. सध्या ‘विंग्ज् फॉर ड्रीम्स’ संस्थेचे एकूण १६ उपक्रम सुरू आहेत. दर वर्षी जून महिन्यात हजारएक मुलांना शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं जातं. त्यासाठी दाते, शिक्षक, ग्रामस्थ व मुलं यांचं नेटवर्क अचूक काम करतं. दिवाळी फराळ वाटप ही योजना गेली १० र्वष सुरू आहे. १०-१५ कुटुंबांपासून सुरुवात होऊन आता त्याचा विस्तार ५०० कुटुंबांपर्यंत पोहोचलाय. हा फराळदेखील गावातले बचत गट तयार करतात. त्यासोबत उटणं, तेल व सुवासिक साबणाचा संचही भेट दिला जातो. याशिवाय दहावीच्या पुढे शिकणाऱ्या मुलांसाठी दत्तक पालक योजना, कुटुंबाला रोजगार मिळवून देण्यासाठी स्वयंसिद्धा प्रकल्प, सर्वासाठी वाचनालय, असे उपक्रमही आता मूळ धरत आहेत. दत्तक पालक योजनेतील शारदा हेमंत भोईर या मुलीला तर धीरज-नीलमनेच आपली मानलीय. ११वी, १२वीची २ र्वष ती यांच्या घरीच राहून शिकतेय.\nशहापूरच्या दुर्गम भागातली डोंगरे गुरुजींची शाळा आता ‘डिजिटल’ बनलीय. चार संगणक, एक टी.व्ही., प्रोजेक्टर, पडदा, संस्कारक्षम गोष्टींच्या काही सी.डी., गोष्टींची हजारएक पुस्तकं अशा खजिन्याने ती समृद्ध आहे. शाळेतील छोटी-छोटी मुलं सहजतेनं संगणक हाताळतात. पेंट ब्रश हा पर्याय निवडून चित्रं रंगवतात. आम्ही जंगलाच्या वाटेने शाळेकडे जात असताना सायकलवरून जाणाऱ्या एका ९-१० वर्षांच्या मुलीने गुरुजींना थांबवून पेनड्राइव्ह आणलात का विचारलं.. का तर तिला गाणी डाऊनलोड करून डान्स बसवायचा होता.. गावातल्या त्या चिमुरडीला पेनड्राईव्ह हाताळता येत होता. हे कौतुकास्पद आहे. फक्त आपल्याच शाळेसाठी नव्हे तर आजूबाजूच्या २५ शाळांना डोंगरे गुरुजींनी संगणक मिळवून दिलेत. मुंबईच्या पोद्दार शाळेच्या ग्रुपने दिलेला प्रोजेक्टर गरजेनुसार शाळाशाळांमधून फिरत असतो. परंतु या तंत्रज्ञानापेक्षाही मुलांशी होणारा संवाद गुरुजींना (धीरजला) जास्त महत्त्वाचा वाटतो. आपुलकीच्या या उबेमुळेच ही बुजरी मुलं आता बोलायला लागलीत.\nबेलवलीमधील डोंगरे गुरुजींच्या शाळेच्या इमारतीचा कायापालट होण्यापाठीही एक हृद्य कथा आहे. २०१४ मध्ये जेव्हा नियमानुसार गुरुजींची वरच्या पदासाठी बदली झाली तेव्हा गावकऱ्यांनी गुरुजींना आगळीवेगळी भेट देण्यासाठी स्वत:च्या हिमतीवर नवी इमारत बांधायचं ठरवलं. त्यानुसार ६० उंबऱ्यांच्या त्या गावाने वर्गणी काढून सिमेंट, बांबू, पत्रे असा लाख-दीड लाखांचं सामान आणलं व श्रमदानाने आधीच्या वर्गखोलीला लागून एक नवी खोली व व्हरांडा उभा केला. उद्घाटनासाठी शहापूरचे आमदार आले होते. त्यांना ग्रामस्थांनी गळ घातली.. गुरुजींना इथंच राहू द्या.. हे प्रेम बघून गुरुजीच विरघळले आणि त्यांनी बढती नाकारून इथेच थांबायचं ठरवलं. डोंगरे गुरुजींच्या पावलावर पाऊल टाकून चालणारे उपशिक्षक पुंडलिक घुडे यांनीही बदलीसाठी नकार कळवला. आणि हीच कर्मभूमी आपली मानली.\nवाटेवरच्या कातकरी वाडी (टेंबुर्ली) या शाळेतही आम्ही डोकावलो. इथली सर्व मुलं वीटभट्टी मजुरांची. आईवडील कामासाठी स्थलांतरित झाले की शिक्षण ठप्प. तरीही नेटाने गेली १४ र्वष केवळ ५०० रुपये मानधनावर शाळा चालू ठेवणाऱ्या ‘दामू हिलम’ यांचं डोंगरे गुरुजींना कोण कौतुक आता ही शाळाही जिल्हा परिषदेच्या पंखाखाली आलीय. आता हिलम गुरुजींना नव्या दमाच्या नितीन हरणे गुरुजींचीही साथ लाभलीय. इथेही संगणक व टी.व्ही. आहे. शिवाय धो धो गळणारी शाळाही पोद्दार ग्रुपने नवी कौलं दिल्याने हसू लगलीय.\nशहापूरच्या आदिवासी व दुर्गम भागात फुलत असलेलं शिक्षण घरचं नंदनवन पाहून परतताना मी नि:शब्द झाले होते. बाहेरच्या माळरानाकडे बघत धीरजने आपलं स्वप्न सांगितलं, ‘‘आम्हा दोघांचं एक स्वप्न आहे. सह्य़ाद्रीच्या कुशीत राहणाऱ्या या मुलांसाठी इथेच एक गुरुकुल उभारायचं. ज्यात मु���ांना जे जे शिकण्याची इच्छा आहे ते ते शिकायला मिळेल.. मुलं वेगवेगळे प्रयोग करतील.. वाद्यं वाजवण्यात निपुण होतील.. खेळात प्रावीण्य मिळवतील.. आणि मुख्य म्हणजे आमच्याभोवती सतत बागडत राहतील.’’ मी म्हणाले, ‘तथास्तु’. तुम्हालाही तसंच वाटतंय ना\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nVIDEO : शिवाजी नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणा...\nशिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याबद्दल शरद म्हणतो, 'नजरेचा इशारा इकडे तिकडे झाला तरी...'\n'या' बॉलिवूड अभिनेत्रीचे होते पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत अफेअर\nया देशात सापडला ९० वर्षांपूर्वीचा मिकी माऊस\n‘तान्हाजी'च्या ट्रेलर लाँचला पत्रकाराने तैमुरबद्दल विचारला 'हा' मजेदार प्रश्न, सैफ म्हणाला...\nबनावट नोटांप्रकरणी एकही गुन्हा दाखल नाही\n‘कर्करोग योद्धय़ां’कडून राज्यात २०३४ शस्त्रक्रिया\nअमित शहांकडून झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अयोध्येचा मुद्दा\nभारतीय क्रिकेटमध्ये गुलाबी क्रांती\nयूएनएससीमध्ये पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित\n‘देशातील राष्ट्रीय महामार्गाच्या ५६६ प्रकल्पांना विलंब’\nकाश्मीरमध्ये दुकाने, व्यापारी संकुले दुसऱ्या दिवशीही बंद\nकेंद्र सरकारच्या नोकऱ्यांमधील ७ लाख पदे रिक्त\n‘काश्मीरमध्ये संपूर्ण निर्बंध असल्याचा आरोप करणाऱ्या याचिका चुकीच्या’\nप्रकाशझोतातील कसोटीकडे मनोरंजन म्हणून पाहू नये\n\"नथुराम गोडसे आमच्या मनात\" म्हणत सुभाषचंद्र बोस यांच्या पणतीने केली पूजा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/prakash-ambeskar-talk-about-loksabha-election/", "date_download": "2019-11-22T00:45:13Z", "digest": "sha1:UACUV24NGABC6TVFOZPZN2T4AF3VX7C5", "length": 9651, "nlines": 93, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "लोकसभा निवडणुकीबाबतचा प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्फोट", "raw_content": "\nफडणवीसांनी सरकार स्थापनेसाठी राज्यपालांना 2014 ला संख्याबळाची आकडेवारीच दिली नव्हती\nमुख्यमंत्रिपदाबाबत काहीही ठरलेलं नाही- पृथ्वीराज चव्हाण\nमहाविकासआघाडी सरकारमध्ये या नेत्यांना ‘लाल दिवा’ मिळण्याची शक्यता\nराष्ट्रवादीला अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद मिळणार\nकाँग्रेसकडून उपमुख्यमंत्रिपदासाठी ‘या’ नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब\n“उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनायचं आहे हे माहीत असतं तर भाजपने पाठिंबा दिला असता”\nप्रज्ञा ठाकूर यांना संरक्षण मंत्रालयाच्या समितीत मोठी जबाबदारी\nराष्ट्रवादीला अडिच वर्षे मुख्यमंत्रिपद देणार का\nशिवसेनेसोबत गेल्यास काँग्रेस महाराष्ट्रात ‘दफन’ होईल; काँग्रेसच्या नेत्याचं भाकित\n‘महाशिवआघाडी’ नावावर काँग्रेस-राष्ट्रवादीचा आक्षेप; सुचवलं ‘हे’ नाव\nThodkyaat - थोडक्यात - बातमी जशी आहे तशी\nलोकसभा निवडणुकीबाबतचा प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्फोट\nलोकसभा निवडणुकीबाबतचा प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्फोट\nअमरावती : गेल्या लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाने वंचित आघाडीला मतदान केले नाही, असा गौप्यस्फोट वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला. ‘एमआयएम’सोबत युती तुटली तरी त्याचा वंचित आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही, असं म्हणत एमआयएम सोबतची युती तुटल्याची कबुली आंबेडकर यांनी दिली आहे.\nप्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार असून तो एमआयएमला सुद्धा आहे, अशा शब्दात एमआयएमला पुढील वाटचालीसाठी आंबेडकरांनी शुभेच्छाही दिल्या आहेत.\nलोकसभा निवडणुकीनंतर मुस्लिम समाजाचा आत्मविश्वास वाढल्याने तो आमच्यासोबत आहे. त्यामुळे विधानसभेच्या 25 जागा मुस्लिम समाजातील उमेदवारांना देणार, अशी घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांशी बोलताना केली.\nअमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथे मातंग समाजाच्या वतीने सत्तासंपादन व प्रबोधन मेळाव्यात आले असता बाळासाहेबांनी पत्रकारांशी संवाद साधला. वंचित आघाडी सत्तेवर येणार या भीतीने विरोधी पक्षातील नेते भाजपत प्रवेश करत असल्याचा टोलाही आंबेडकरांनी यावेळी लगावला.\nसत्तेचं काय होईल माहित नाही… पण सत्तेचा जोकर…\nहिंदुत्वाला मत दिलं अन् ते वाया गेलं; उद्धव ठाकरेंविरोधात…\nराज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार- https://t.co/xiJs7EHZ4A #म\nलाडके बाप्पा निघाले परतीच्या प्रवासाला; राज्यभरात कडेकोट सुरक्षा तैनात- https://t.co/AZaG6fKzwS #म\n“मला भाजपवाल्यांनी टाकून दिलेलं खात दिलं”\n“प्रामाणिकपणे काम करायचं असेल तर राज्यात आणि देशात भाजपशिवाय पर्याय नाही”\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\nसत्तेचं काय होईल माहित नाही… पण सत्तेचा ��ोकर शिवसेनेच्याच हातात- गुलाबराव पाटील\nहिंदुत्वाला मत दिलं अन् ते वाया गेलं; उद्धव ठाकरेंविरोधात तक्रार दाखल\nशरद पवारांच्या नेतृत्वातील सरकार 5 वर्ष टिकेल; रोहित पवारांना विश्वास\nविंडिजविरुद्धच्या मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा, पाहा कुणाला मिळाली संधी\nओवैसींपाठोपाठ एनआरसीच्या मुद्द्यावरून देवेगौडांचं मोदी सरकार टीकास्त्र; म्हणाले…\nफडणवीसांनी सरकार स्थापनेसाठी राज्यपालांना 2014 ला संख्याबळाची आकडेवारीच दिली नव्हती\nअण्णा उठा उठा सत्ता गेली, आंदोलनाची वेळ आली; जितेंद्र आव्हाडांचा निशाणा\nखोदा पहाड, निकला चूहा; असदुद्दीन ओवैसींचा मोदी सरकारवर निशाणा\nत्या वादग्रस्त वक्तव्यावर बाबा रामदेव यांचा खुलासा; म्हणतात, ‘आंबेडकरांचे विचार तर देशाला फायद्याचे’\nजयपूर नको आम्हाला गोव्याला न्या; शिवसेनेच्या आमदारांची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nashik-dindori-seven-year-old-girl-abducted-posco-crime/", "date_download": "2019-11-21T23:21:03Z", "digest": "sha1:XGURXEKJTOWV3SQNRT4RFNVPPO4YKQYI", "length": 14663, "nlines": 228, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "दिंडोरी : सात वर्षीय बालिकेवर अत्याचार; पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\n11 प्राथमिक आरोग्य केंद्रांना कायाकल्प पुरस्कार\nहातपाय बांधलेली नग्न अवस्थेतील तरुणी रेल्वे रूळावर आढळली\nजिल्ह्यातील ढोकी, संगमनेर नजीकच्या नाक्यावर टोलसाठी फास्टॅग प्रणाली\nअकोलेत कांदा 7000 वर\nसरसंघचालकांची वनवासी कल्याण प्रांत कार्यालयास भेट; ज्येष्ठ प्रचारक दीक्षितांच्या प्रकृतीची विचारपूस\nवॉटर बेल.. पाणी पिण्याला सुरुवात; दापूर येथे जि. प. शाळेत अनोखा उपक्रम\nत्र्यंबकेश्वर पंचायत समितीचे नशीब उजळले; गटविकास अधिकाऱ्याचा राज्यपालांच्या हस्ते गौरव\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nजळगाव ई पेपर (२२ नोव्हेंबर २०१९)\nअमळनेरचा ‘नाभिक’ जागतिक प्रकाशझोतात\nअतिवृष्टीच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक आज जिल्ह्यात\nसमीक्षण – जतरा – एक उत्तम वातावरण निर्मिती\nधुळे ई पेपर (२२ नोव्हेंबर २०१९)\nधुळे ई पेपर (२१ नोव्हेंबर २०१९ )\nकबीरगंजमध्ये आठ दिवसांनंतर पाणीपुरवठा\nडॉ.एन.के.ठाकरे यांना लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड\nनंदुरबार जिल्ह्यात भाजपाला हादरा एक आमदार राजीनाम्याच्या तयारीत \nनंदुरबार ई पेपर (२२ नोव्हेंबर २०१९)\nखून प्रकरणात साक्षीदारच निघाला मारेकरी\nनंदुरबार ई पेपर (२१ नोव्हेंबर २०१९ )\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nBreaking News नाशिक मुख्य बातम्या\nदिंडोरी : सात वर्षीय बालिकेवर अत्याचार; पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल\nदिंडोरी : तालुक्यातील कोराटे येथे दिवाळीच्या सुट्टीनिमित्त आलेल्या भाचीच्या सातवर्षीय मैत्रिणीवर ३६ वर्षीय व्यक्तीने अत्याचार केल्याची घटना घडली असून पीडितेच्या आईच्या फिर्यादीवरून संशयितास पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. संशयिताविरुद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.\nकोराटे येथील हेमराज अशोक कदम (वय ३६ )हे वस्तीवर राहतात. दिवाळीनिमित्त त्यांची भाची व सात वर्षीय मैत्रीण ही ०१ नोव्हेंबरला त्यांच्याकडे आली होती .\n०४ नोव्हेंबर रोजी रात्री नऊ ते बाराच्या सुमारास ही बालिका झोपली होती. हेमराज अशोकराव कदम याने बालिका झोपलेली असताना तिचे तोंड दाबून अत्याचार केला असल्याची तक्रार बालिकेच्या आईने दिंडोरी पोलीस ठाण्यात दिली.\nत्यानुसार दिंडोरी पोलिसांनी हेमराज कदम विरुद्ध पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्यास अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिलकुमार बोरसे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन नवले करत आहे.\nपरतीच्या पावसाचा डाळिंब, कांद्यास सर्वाधिक फटका शेवगा बागा उद्ध्वस्त\nजळगाव श्रीराम रथोत्सव : रथाच्या पूजनास प्रारंभ काही वेळातच होणार रथोत्सवास प्रारंभ\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nआता मतदान कार्ड ही होणार आधार कार्डला लिंक\nनगर: नेप्ती शिवारात दोन लाखाची गावठी दारू जप्त\nFeatured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nनगरमधील मायलेकराचा मुळा धरणामध्ये बुडून मृत्यू\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nरावेर येथे २९ लाख रुपयांची रोकड जप्त\nBreaking News, आवर्जून वाचाच, जळगाव\nमोबाइल इंटरनेट सेवा महागणार\nFeatured, maharashtra, देश विदेश, मुख्य बातम्या\nआमचं सर्व मुद्यांवर एक मत – पृथ्वीराज चव्हाण\nपालघर : जिल्ह्यात पुन्हा ६.२ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का; नागरिक भूकंपाच्या सावटाखाली\nFeatured, maharashtra, देश विदेश, मुख्य बातम्या\nई पेपर- शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019\n11 प्राथमिक आरोग्य केंद्रांना कायाकल्प पुरस्कार\nFeatured, मुख्य बातम्या, सार्वमत\nजळगाव ई पेपर (२२ नोव्हेंबर २०१९)\nहातपाय बांधलेली नग्न अवस्थेतील तरुणी रेल्वे रूळावर आढळली\nFeatured, मुख्य बातम्या, सार्वमत\nई पेपर- शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019\n11 प्राथमिक आरोग्य केंद्रांना कायाकल्प पुरस्कार\nFeatured, मुख्य बातम्या, सार्वमत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/crimes/lawyer-wife-murdered-by-a-doctor-husband-in-jalgaon-22471.html", "date_download": "2019-11-22T00:51:01Z", "digest": "sha1:OZGXUIN4M26DPQNGU6A2R7HVUXCFKKQI", "length": 14690, "nlines": 136, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "TV9 Marathi : चारित्र्याच्या संशयावरुन डॉक्टरकडून वकील पत्नीची हत्या", "raw_content": "\nरात्री उशिरा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये 1 तास 10 मिनिटे बैठक, सत्तास्थापनेचा फॉर्म्युला निश्चित\n#Me Too : इंडियन आयडॉल शोमधून अनू मलिक यांची पुन्हा हकालपट्टी\nशरद पवारांच्या नेतृत्वातील सरकार पाच वर्षे टिकेल : रोहित पवार\nचारित्र्याच्या संशयावरुन डॉक्टरकडून वकील पत्नीची हत्या\nजळगाव : चारित्र्याच्या संशयावरुन डॉक्टर पतीने वकील पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना जळगावात घडली. जिल्हा न्यायालयात सहायक सरकारी वकील पदावर कार्यरत असलेल्या पत्नीचा डॉक्टर पतीने गळा आवळून खून केला. या प्रकरणी डॉक्टर पतीला अटक करण्यात आली आहे. विद्या राजपूत ऊर्फ राखी पाटील (वय 37) या जिल्हा न्यायालयात सहायक सरकारी वकील या पदावर कार्यरत होत्या. भुसावळ …\nजळगाव : चारित्र्याच्या संशयावरुन डॉक्टर पतीने वकील पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना जळगावात घडली. जिल्हा न्यायालयात सहायक सरकारी वकील पदावर कार्यरत असलेल्या पत्नीचा डॉक्टर पतीने गळा आवळून खून केला. या प्रकरणी डॉक्टर पतीला अटक करण्यात आली आहे.\nविद्या राजपूत ऊर्फ राखी पाटील (वय 37) या जिल्हा न्यायालयात सहायक सरकारी वकील या पदावर कार्यरत होत्या. भुसावळ तालुक्यातील बोहर्डे येथे त्यांचे माहेर आहे. 15 वर्षांपूर्वी विद्या यांचा जळगावच्या डॉ. भरत पाटील याच्याशी विवाह झाला. डॉ. भरत याचं जामनेर येथे क्लिनीक आहे.\nलग्नानंतर सुरुवातीला सर्वकाही ठिक होतं, मात्र लग्नाच्या काही वर्षांनी या दाम्पत्यात खटके उडू लागले. त्यांच्यात नेहमीच भांडणं व्हायची. त्यात डॉ. भरत विद्या यांना मारहाणही करायचा. 13 जानेवारीला यांच्यात असाच एक वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की, डॉ. भरतने विद्या यांना जबर मारहाण करुन त्यांचा गळा आवळला. यात विद्या यांचा मृत्यू झाला.\nपत्नीचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच, तिला हृदयविकाराचा झटका आल्याचा बनाव पतीने रचला. डॉ. भरत याने विद्याच्या माहेरच्यांना तिला हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती दिली. यानंतर विद्याच्या घरच्यांनी तिच्या राहत्या घरी जामनेर येथे धाव घेतली. मात्र, घरी कोणीच सापडले नाही. त्यानंतर त्यांनी भुसावळ रुग्णालयातही शोधा-शोध केली. तिथेही त्यांना विद्या किंवा डॉ. भरत आढळले नाही.त्यामुळे विद्याच्या घरच्यांनी डॉ. भरतचं मुळगाव असलेल्या भुसावळमधील बेलखेड गाठले. तेथे त्यांना विद्याचा मृत्यू झाल्याचे कळाले.\nडॉ. भरतने विद्याच्या अंतिमसंस्काराची पूर्ण तयारी केली होती. हे सर्व बघून विद्याच्या घरच्यांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पती भरत यानेच विषारी इंजेक्शन देऊन विद्याचा खून केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. त्यामुळे शवविच्छेदन झाल्या शिवाय अंत्यसंस्कार करणार नाही, असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला.\nयानंतर विद्याचा मृतदेह जळगाव येथील सरकारी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. शवविच्छेदनात त्यांचा खून झाल्याचे स्पष्ट झाले. पती डॉ. भरत पाटीलने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तर दिली. मात्र, चौकशीअंती चारित्र्याच्या संशयावरून आपणच पत्नी विद्याचा खून केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली.\n#Me Too : इंडियन आयडॉल शोमधून अनू मलिक यांची पुन्हा…\nघरफोडी, चोरीच्या गुन्ह्यांचा ठाणे पोलिसांकडून छडा, आरोपींकडून 22 लाखांचा मुद्देमाल…\nTriple talaq : मुलगी झाल्याने पतीकडून पत्नीला तिहेरी तलाक\nदारुड्या मुलाकडून आई, बहिण आणि भावाच्या पत्नीसोबत गैरवर्तन, कुटुंबीयांकडून मुलाची…\nPHOTO : 9 फूट लांब, 6 फूट उंच, देशातील सर्वात…\nLIVE: दाऊदच्या प्रॉपर्टीचा लवकरच लिलाव\nअहमदनगरमध्ये प्रसिद्ध उद्योजकाचे अपहरण, चार तासानंतर सुटका\nशासकीय योजनांच्या नावाखाली वयोवृद्ध महिलांची फसवणूक, महिलेला अटक\n100 कोटींच्या फसवणुकीप्रकरणी यशराज फिल्म्सविरोधात गुन्हा\nक्रिकेटच्या इतिहासातील विचित्र सामना, अख्खा संघ शून्यावर बाद, तब्बल 754…\nLIVE : संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला\nसलमानकडून चाहत्यांसाठी खास गिफ्ट, 'चुलबुल पांडे'चे GIF लाँच\nराज्यातील ओल्या दुष्काळाच्या पाहणीसाठी केंद्रीय पथकाचा तीन दिवसीय दौरा\nपुरुष रडले, तर त्यात काहीही गैर नाही, सचिन तेंडुलकरची पुरुषांसाठी…\nबाबांनी ठरवल��य तर मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, संजय राऊतांना दहा हत्तीचं…\nदेशात महाराष्ट्रातील तर राज्यात नागपुरातील नद्या सर्वाधिक प्रदूषित\nरात्री उशिरा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये 1 तास 10 मिनिटे बैठक, सत्तास्थापनेचा फॉर्म्युला निश्चित\n#Me Too : इंडियन आयडॉल शोमधून अनू मलिक यांची पुन्हा हकालपट्टी\nशरद पवारांच्या नेतृत्वातील सरकार पाच वर्षे टिकेल : रोहित पवार\n“शिवसेना ठरवेल तेच होईल, सत्तेचा जोकर शिवसेनेच्या हातात”\n ‘रंगबाज फिरसे,’ चा ट्रेलर लाँच\nरात्री उशिरा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये 1 तास 10 मिनिटे बैठक, सत्तास्थापनेचा फॉर्म्युला निश्चित\n#Me Too : इंडियन आयडॉल शोमधून अनू मलिक यांची पुन्हा हकालपट्टी\nशरद पवारांच्या नेतृत्वातील सरकार पाच वर्षे टिकेल : रोहित पवार\n“शिवसेना ठरवेल तेच होईल, सत्तेचा जोकर शिवसेनेच्या हातात”\nबैलाला ठार मारण्यासाठी वापरलेला जेसीबी जप्त, आता आरोपींचा शोध सुरु\nजेसीबीने बैलाची हत्या करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल, क्रूरतेचं कारण समोर\nदिवेघाटात वारकऱ्यांच्या दिंडीत जेसीबी घुसला, संत नामदेवांच्या वंशजासह दोघांचा मृत्यू\nजगताप-लांडगे टेन्शनमध्ये, शेवटच्या 10 मिनिटात पिंपरीत भाजपचा महापौरपदाचा अर्ज\nपुणे महापौर निवडणुकीत ट्विस्ट, महासेनाआघाडी रिंगणात, भाजपचाही उमेदवार जाहीर\nआमचं उद्दिष्ट सरकार आणणं किंवा कुठल्या व्यक्तीला मुख्यमंत्री करणं नाही : नितीन गडकरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.co.in/category/news/", "date_download": "2019-11-21T23:47:31Z", "digest": "sha1:T2HO7JKXMSDIIBRLP5XRF26AFD7K55YH", "length": 8187, "nlines": 52, "source_domain": "nmk.co.in", "title": "News Archives - nmk.co.in", "raw_content": "\nरेल्वेची आरक्षित तिकिटे प्रवाशांनी रद्द केल्यानंतर कोट्यावधीचा महसूल मिळतो\nरेल्वेचा प्रवास करण्यासाठी आरक्षित केलेली तिकिटे प्रवाशांनी रद्द केल्यानंतर रेल्वेकडून ठराविक रक्कम कापली जाते. एप्रिल २०१९ पासून अवघ्या सहा महिन्यात देशभरात साडेतीन कोटींहून अधिक तिकिटे रद्द झाली व त्यातून ३ हजार ४२० कोटींहून अधिकचा महसूल…\nउद्धव ठाकरेंविरोधात एका मतदाराने केली फसवणूक केल्याची पोलिसात तक्रार\nकॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या अनेक बैठका, चर्चांनंतर शिवसेना आता सत्तास्थापनेच्या जवळ आलेली असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल करण्या�� आली आहे. विधानसभा निवडणूक शिवसेनेने भाजपसोबत लढली आणि निकालानंतर मात्र…\nजलसंपदा आणि बृहमुंबई महानगरपलिका परीक्षांचे वेळापत्रक बदलण्याची मागणी\nजलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता पदभरती व बृहमुंबई महानगरपलिका कनिष्ठ अभियंता कनिष्ठ अभियंता भरतीच्या परीक्षा एकाच दिवशी आल्याने उमेदवारांसमोर पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे या दोन्ही परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्याची मागणीचे निवेदन…\nमाध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात कनिष्ठ लिपिक प्रवेशपत्र उपलब्ध\nमहापरीक्षा : तलाठी पदाच्या परीक्षेतील घोळाचा लाखो उमेदवारांना बसला फटका\nमहाराष्ट्र शासनाने अट्टहासाने संगणकीय परीक्षा घेण्याच्या नादात २४ दिवस दोन सत्रात चाललेल्या तलाठी पदाच्या परीक्षेत ई-महापरीक्षा या सरकारी कंपनीकडून प्रश्न चुकविले. त्या चुकलेल्या प्रश्नांसाठी उमेदवारांना प्रत्येकी दोन गुण बहाल करण्याचा…\nमराठा आरक्षण: स्थगिती देण्यास कोर्टाचा नकार; जानेवारीमध्ये होणार सुनावणी\nमराठा आरक्षणाची सुनावणी लांबणीवर गेली आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. दरम्यान, सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी या मराठा आरक्षणासंदर्भातील सर्व याचिकांचे एकत्रिकरण करण्याचे…\nटपाल विभागाच्या वेबसाईटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने उमेदवाराची तारांबळ\nदहावी उत्तीर्ण असलेल्या बेरोजगार तरुणांनासाठी गेल्या काही दिवसापासून भरतीत डाक महाराष्ट्र सर्कल मध्ये 3 हजार 540 जागांसाठी भरती निघाली आहे. यामध्ये ब्रॅंच पोस्ट मास्टर, असिस्टंट पोस्ट मास्टर, डाक सेवक अशा तीन पदासाठी जागा आहेत. पण,…\nमहापरीक्षा पोर्टलचा नेमका गोंधळ काय | बातमीच्या पलीकडचा रिपोर्ट \nमहाराष्ट्र शासनाच्या आस्थापनेवरील वर्ग-३ आणि वर्ग-४ पदांच्या जागा भरण्यासाठी तयार करण्यात आलेल्या महापरीक्षा पोर्टलचा नेमका काय गोंधळ असा प्रश्न पडला असून देवेंद्र फडणवीस सरकारचे पतन होण्यासाठी यामुळे हातभारच लागला असंच म्हणावं लागेल. कारण…\nमहा-मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड (१०५३) प्रवेशपत्र उपलब्ध\nमहाराष्ट्र शासनाचा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असलेल्या महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील व्यावसायिक सहाय्यक पदांसाठी २२ नोव्हेंबर २०१९ रोजी घेण्यात येणाऱ्या परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध झाली असून उमेदवारांना…\nपदभरती आणि अभियांत्रिकी विभागाच्या परीक्षांमुळे उमेदवारांची झाली गोची\nपदभरती आणि अभियांत्रिकी विभागाच्या लागोपाठच्या परीक्षेमुळे उमेदवारांची गोची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/videos-category/vivalaunj/page/3/", "date_download": "2019-11-22T01:10:41Z", "digest": "sha1:HA33HFTWPD5VPRKSTQLBXX72ONYTQHEW", "length": 8418, "nlines": 218, "source_domain": "www.loksatta.com", "title": "व्हिवा लाऊंज | Video Section | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनायजेरियन नागरिकांना घर भाडय़ाने देणाऱ्या ५ जणांवर गुन्हा\nसिडकोच्या घरांची सोडत आगरी कोळी भवनात\nवाहतूक कोंडीवरून नगरसेवक आक्रमक\nकांदा दराची चढाई सुरूच\nधुळ्यात महाआघाडीचा प्रयोग यशस्वी होणार\nVIDEO : शिवाजी नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणा...\nशिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याबद्दल शरद म्हणतो, 'नजरेचा इशारा इकडे तिकडे झाला तरी...'\n'या' बॉलिवूड अभिनेत्रीचे होते पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत अफेअर\nया देशात सापडला ९० वर्षांपूर्वीचा मिकी माऊस\n‘तान्हाजी'च्या ट्रेलर लाँचला पत्रकाराने तैमुरबद्दल विचारला 'हा' मजेदार प्रश्न, सैफ म्हणाला...\nबनावट नोटांप्रकरणी एकही गुन्हा दाखल नाही\n‘कर्करोग योद्धय़ां’कडून राज्यात २०३४ शस्त्रक्रिया\nअमित शहांकडून झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अयोध्येचा मुद्दा\nभारतीय क्रिकेटमध्ये गुलाबी क्रांती\nयूएनएससीमध्ये पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित\n‘देशातील राष्ट्रीय महामार्गाच्या ५६६ प्रकल्पांना विलंब’\nकाश्मीरमध्ये दुकाने, व्यापारी संकुले दुसऱ्या दिवशीही बंद\nकेंद्र सरकारच्या नोकऱ्यांमधील ७ लाख पदे रिक्त\n‘काश्मीरमध्ये संपूर्ण निर्बंध असल्याचा आरोप करणाऱ्या याचिका चुकीच्या’\nप्रकाशझोतातील कसोटीकडे मनोरंजन म्हणून पाहू नये\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n\"नथुराम गोडसे आमच्या मनात\" म्हणत सुभाषचंद्र बोस यांच्या पणतीने केली पूजा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/nagpur/marathinewsnagpur", "date_download": "2019-11-22T00:32:11Z", "digest": "sha1:MCV6TLXPRIWHZPDC7AQRBJAXTH2HTJMJ", "length": 7736, "nlines": 63, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "amchi nagpur – Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\n‘बेटी बचाओ’चा संदेश देणाऱ्या राज्यातील पहिल्या म्युरलचे लोकार्पण\nनागपूर : केंद्र शासनाने सुरू केलेल्या ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ अभियानाला बळ देण्यासाठी नागपूर महानगरपालिका आणि नागपूर मेट्रोच्या पुढाकाराने More...\nअर्थसहाय्यातून दिव्यांग बांधव होणार स्वावलंबी\nमहापौर नंदा जिचकार यांचा विश्वास : दिव्यांगांना व्यवसायाकरिता धनादेश प्रदान नागपूर More...\nपोलिस मित्राच्या मदतीने वाहन तपासणे आले अंगलट\nइंदोरा पो. उपनि. बकाल यांची तड़काफड़की बदली नागपूर : वाहनचालकांची कागदपत्रे तपासणीसाठी More...\nछबन अंजनकर, लता राजपूत, नरेंद्र पाटील, प्रमोद काळबांडे, डॉ. प्रमोद पोतदार यांना सी. मो. झाडे फाऊंडेशनचे पुरस्कार जाहीर\nनागपूर – सी. मो. झाडे फाऊंडेशनतर्फे देण्यात येणारे २०२० चे पुरस्कार छबन अंजनकर, More...\nकामगार प्रतिनिधींना सूचना न देताच कामावरून काढले — शिवम् फूडस् प्रशासनाचा हेकेखोरीपणा\nनागपूर: उमरेड रोडवरील बहादुरा भागातील शिवम् फूड्समधील ३ कामागारांना कुठलीही सूचना More...\nआमदार कृष्णा खोपडे यांनी नगरसेविका मनिषा कोठे यांचे केले अभिनंदन\nउपमहापौर पदावर निवड झाल्याबद्दल केला सत्कार नागपूर : आमदार कृष्णा खोपडे यांनी पूर्व More...\nसीमेंट रोड बांधकामाकरिता वाहतूक बंद\nमनपा आयुक्तांचे आदेश : धरमपेठ झेंडा चौक ते ट्रॉफिक पार्क रोडची वाहतूक ३१ मार्चपर्यंत More...\nकचरा संकलनाची नवी यंत्रणा हळूहळू होतेय सुरळीत\nआयुक्त घेताहेत दररोज आढावा : ओला आणि सुका कचऱ्याचे स्वतंत्र संकलन, नागपूर: नागपूर More...\nआपसात भांडून दोघांचे नुकसान: मोहन भागवत\nनागपूर: ‘आम्ही जर निसर्गाला नष्ट केले, तर आपण स्वत: नष्ट होऊन जाऊ. असे असतानाही निसर्गाला More...\nरेल्वेतील कुली विकतात बर्थ\n– स्थानिक गाड्यातील प्रकार नागपूर: जनरलच्या प्रवाशाने आरक्षित डब्यातून प्रवास More...\n3 साल बाद रेप और धोखाधड़ी के आरोपी को गोवा से किया गिरफ्तार\nNovember 21, 2019, Comments Off on 3 साल बाद रेप और धोखाधड़ी के आरोपी को गोवा से किया गिरफ्तार\nराज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडून हुतात्म्यांना आदरांजली\nNovember 21, 2019, Comments Off on राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडून हुतात्म्यांना आदरांजली\nमहाराष्ट्र राज्य हुतात्मा दिवसी शहीदाना भावपुर्ण श्रद्धांजली\nNovember 21, 2019, Comments Off on महाराष्ट्र राज्य हुतात्��ा दिवसी शहीदाना भावपुर्ण श्रद्धांजली\nगोंदिया: नक्सलियों के मंसूबे नाकाम\nNovember 21, 2019, Comments Off on गोंदिया: नक्सलियों के मंसूबे नाकाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rahul-gandhis-false-allegations-about-rafael-deal-makes-security-threat-country-keshav-upadhye-31922", "date_download": "2019-11-21T23:20:30Z", "digest": "sha1:XPT7YVZKDRJLPJA7L7G65E3TUYU3YW76", "length": 12434, "nlines": 136, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Rahul Gandhi's false allegations about Rafael deal makes security threat to country: Keshav Upadhye | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराफेलबाबत खोटे आरोप करून राहुल गांधींकडून देशाच्या सुरक्षिततेला धोका : केशव उपाध्ये\nराफेलबाबत खोटे आरोप करून राहुल गांधींकडून देशाच्या सुरक्षिततेला धोका : केशव उपाध्ये\nबुधवार, 19 डिसेंबर 2018\nबुलडाणा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ आणि पारदर्शी राजवट दिली असून काहीही करून त्यांना भ्रष्टाचाराचा डाग लावण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल विमान खरेदीबाबत बेछूट खोटे आरोप केले. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे राहुल गांधी यांचा खोटारडेपणा उघड झाला असून राजकीय फायद्यासाठी देशाची सुरक्षितता धोक्यात आणल्याबद्दल त्यांनी देशाची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी भाजपा प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली.\nबुलडाणा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ आणि पारदर्शी राजवट दिली असून काहीही करून त्यांना भ्रष्टाचाराचा डाग लावण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल विमान खरेदीबाबत बेछूट खोटे आरोप केले. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे राहुल गांधी यांचा खोटारडेपणा उघड झाला असून राजकीय फायद्यासाठी देशाची सुरक्षितता धोक्यात आणल्याबद्दल त्यांनी देशाची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी भाजपा प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली.\nपत्रकार परिषदेत केशव उपाध्ये म्हणाले की, राफेल विमानांच्या खरेदी व्यवहारातील निर्णय प्रक्रिया, किंमत आणि भारतीय ऑफसेट पार्टनर या तीनही मुद्द्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाने गैरव्यवहार नसल्याचा निर्वाळा दिला आहे. या मुद्द्यांवरून जाणीवपूर्वक चिखलफेक करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न हाणून पाडला गेला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सुद्धा मान्य न करता पंतप्रधानांवर टीका करणे हा काँग्रेसला निर्ढावलेपणा आहे.\nत्यांनी सांगितले की, राहुल गांधी यांच्याकडे राफेलबाबत पुरावे होते तर त्यांनी ते सर्वोच्च न्यायालयात मांडायला हवे होते. पण त्यांनी तसे केले नाही. कारण त्यांच्याकडे काही पुरावेच नव्हते. केवळ सत्ताधारी पक्षाला बदनाम करण्यासाठी खोटेनाटे आरोप केले. असे आरोप करताना आपण देशाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करतो आहोत आणि सैनिकांचे मनोधैर्य खच्ची करत आहोत, याचेही भान राहुल गांधी यांनी ठेवले नाही.\nते म्हणाले की, राफेल विमानांची किंमत आणि त्याचा तपशील जाहीर करण्यास हवाई दलाने विरोध केला होता. न्यायालयाच्या निकालातही त्याची नोंद घेण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडून किंमतीबाबत सर्व तपशील मागून घेतला व आपल्या समाधानासाठी त्याचा अभ्यास केला.\nकिंमतीचा तपशील जाहीर केला तर विमानांवर कोणती शस्त्रास्त्रे लावली आहेत याची माहिती उघड होईल व त्याचा शत्रूला लाभ होईल, यामुळे संरक्षण दलाचे अधिकारी ही माहिती उघड करण्यास विरोध करत होते, याची नोंद घ्यायला हवी.\nसर्वोच्च न्यायालयाने या विषयात निकाल दिल्यानंतरही संयुक्त संसदीय समिती नेमण्याचे कारण काय, असा सवाल त्यांनी केला. भाजपा या विषयावर संसदेत चर्चा करण्यास तयार असल्याचे ते म्हणाले.\nत्यांनी सांगितले की, आपली शेजारी राष्ट्रे अत्याधुनिक शस्त्रास्त्रे मिळवत असताना काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात दहा वर्षे शस्त्रांस्त्रांच्या बाबतीत चालढकल करण्यात आली. हवाई दलाला हव्या असलेल्या लढाऊ विमानांची खरेदी काँग्रेस सरकारने केली नाही. मोदी सरकारने संरक्षण दलांसाठी आवश्यक असलेल्या शस्त्रांस्त्रांची व साहित्याची खरेदी केली. त्यामध्ये भ्रष्टाचार नाही. सर्व निर्णय दलालांशिवाय झाले, यामुळे काँग्रेस पक्ष अस्वस्थ झाला आहे. राफेलबाबत सर्वोच्च न्यायालयानेच गैरव्यवहार नसल्याचा निकाल दिल्यामुळे 2019 च्या निवडणुकीत कोणता मुद्दा वापरायचा याचा काँग्रेसला प्रश्न पडला आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nनरेंद्र मोदी narendra modi काँग्रेस सर्वोच्च न्यायालय भाजप पत्रकार भारत गैरव्यवहार हवाई दल नासा विषय topics संसद साहित्य literature भ्रष्टाचार bribery\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/babasaheb-purandrae-75th-birthday/", "date_download": "2019-11-22T00:28:43Z", "digest": "sha1:667QWKTFDWPPC463FQ2HDLD3NMIBSEGB", "length": 15071, "nlines": 148, "source_domain": "www.saamana.com", "title": "शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरेंना मानाचा मुजरा | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nधारुर येथील शेतकरी मदत केंद्राला आनंदराव आडसूळ यांची भेट\nलष्करात भरती होण्याची सुवर्णसंधी, जाणून घ्या पद आणि पात्रता\nअमरावती – भीषण अपघातात संपूर्ण कुटुंबाचा जागीच मृत्यू\nपावसाने रडवल्यानंतर चोरांनी लुटले, 345 सोयाबीन पोत्यांसह ट्रकची चोरी\nपक्षविरोधी कारवाया करणाऱ्या माजी गृहमंत्री, आमदार, खासदारांना काँग्रेसची नोटीस\n2021 च्या निवडणुकीत तमीळनाडूचे लोक आपला ‘करिश्मा’ दाखवतील – रजनीकांत\nRoyal Enfield च्या ‘या’ दोन बाईकची हिंदुस्थानात होणार विक्री बंद\nहिंदुस्थानात 12 वर्षाखालील मुलांमध्ये डोळ्याच्या आजारात वाढ, सिग्निफायच्या अहवालातून उघड\nगेम खेळते म्हणून वडिलांनी मोबाईल काढून घेतला, अल्पवयीन मुलीची आत्महत्या\n‘यूएन’मध्ये इस्त्रायल व अमेरिकेविरुद्ध हिंदुस्थानचे मतदान, पॅलेस्टाईनला मदत\nडॉक्टरांनी आधी घेतला रुग्णाचा प्राण, उपचारानंतर केले परत जिवंत\nश्रीलंकेची सत्ता दोन भावांच्या हातात; छोटा भाऊ राष्ट्रपती, मोठा पंतप्रधान\nसेक्स स्कँडलच्या आरोपांमुळे राजपुत्राचा राजीनामा\nगुरूच्या चंद्रावर दिसतेय पाण्याची वाफ, ‘युरोपा’बाबत नासाचे महत्त्वाचे संशोधन\nवेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, रोहितची मागणी मान्य\nगुलाबी चेंडूची ‘निकाल’ लावण्याची परंपरा, वाचा डे-नाईट कसोटीच्या खास गोष्टी\n… म्हणून पहिल्या डे-नाईट कसोटीपूर्वी विराट कोहली चिंतेत\nअलिबागचा निनाद जाधव ठरला ‘रायगड श्री’ चा मानकरी\nसंपूर्ण संघ 7 धावांवर तर सर्व फलंदाज शून्यावर बाद, मुंबईच्या लढतीत…\nसामना अग्रलेख – रोजगार मेला आहे\nलेख – सत्य प्रस्थापित करणारा निकाल\nप्रासंगिक – विद्वतरत्न भाऊजी दप्तरी\nसामना अग्रलेख – दिल्लीच्या रस्त्यावरील दमनचक्र\nरानू मंडलचा ‘तो’ फोटो खोटा, मेकअप आर्टिस्टने शेअर केला ओरिजनल फोटो\nअर्पिताचा आग्रह, ‘सलमान’च��या वाढदिवशीच करणार प्रसूती\nनव्वदच्या दशकातील बोल्ड अभिनेत्रीचे रुपडे पालटले, पाहा तिचे आताचे फोटो\n‘तो’ व्हिडीओ प्रसिद्ध झाला तर माझी पंचाईत होईल\nवजन कमी करण्याची शस्त्रक्रिया ठरू शकते जीवघेणी\nस्वादिष्ट मटन खिमा गुजिया.\nपुरुषांच्यात्वचेवर चमक आणण्यासाठी जाणून घ्या घरगुती उपाय…\nलेख – नकोसा ‘गोडवा’\nरोखठोक – ‘स्वामीं’ना हवे तेच घडेल\nक्वांटम संगणकाची अद्भुत दुनिया\nशिवशाहिर बाबासाहेब पुरंदरेंना मानाचा मुजरा\nशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या ९५ व्या वाढदिवसानिमित्ताने त्यांना मानाचा मुजरा करण्यासाठी ‘शिवशाहीर सन्मान’ सोहळ्य़ाचे आयोजन करण्यात आले आहे. दीनानाथ मंगेशकर नाट्य़गृहात रविवार, ३० जुलैला रात्री साडेआठ वाजता हा सोहळा पार पडणार असून त्याला स्वरगंधार आणि जीवनगाणी यांच्याकडून स्वरसाज चढवण्यात येणार असल्यामुळे हा कार्यक्रम अधिक रंगतदार होणार आहे.\nतरुण वयात छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र वाचल्यानंतर बाबासाहेब छत्रपतींचे भक्तच बनले आणि त्यानंतर शिवचरित्राच्या प्रसार आणि प्रसारासाठी त्यांनी आपले सगळे आयुष्य खर्ची घातले. त्यांचा श्वास आणि ध्यास शिवाजी महाराजच झाले. त्यांनी स्वखर्चाने शिवचरित्र छापली आणि लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अपार कष्ट घेतले. त्यांनी १९८५ साली ‘जाणता राजा’ हे नाटक मराठी आणि हिंदी भाषांमध्ये आणले. हे नाटक २०० कलावंत सादर करत असत. त्यात खरेखुरे हत्ती, घोडे आणि उंट यांचा वापर करण्यात येत असे. ‘जाणता राजा’चे प्रयोग महाराष्ट्रासह देश आणि परदेशातही झाले आहेत. बाबासाहेब आपल्या व्याख्यानातून शिवचरित्राची शिकवण आजही देत असतात.\nयावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असणार आहेत तर सन्मानीय अतिथी म्हणून अॅड. आशिष शेलार आणि आमदार पराग अळवणी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या प्रवेशिका विनामूल्य असून २९ जुलैपासून दीनानाथ नाटय़गृहात याचे वितरण केले जाणार आहे. यावेळी ‘शिवकल्याण राजा’ या ध्वनिफितीतील निवडक गाण्यांचे सादरीकरण केले जाणार आहे.\nसामना अग्रलेख – रोजगार मेला आहे\nलेख – सत्य प्रस्थापित करणारा निकाल\nप्रासंगिक – विद्वतरत्न भाऊजी दप्तरी\nधारुर येथील शेतकरी मदत केंद्राला आनंदराव आडसूळ यां���ी भेट\nपक्षविरोधी कारवाया करणाऱ्या माजी गृहमंत्री, आमदार, खासदारांना काँग्रेसची नोटीस\n2021 च्या निवडणुकीत तमीळनाडूचे लोक आपला ‘करिश्मा’ दाखवतील – रजनीकांत\nलष्करात भरती होण्याची सुवर्णसंधी, जाणून घ्या पद आणि पात्रता\n‘यूएन’मध्ये इस्त्रायल व अमेरिकेविरुद्ध हिंदुस्थानचे मतदान, पॅलेस्टाईनला मदत\nRoyal Enfield च्या ‘या’ दोन बाईकची हिंदुस्थानात होणार विक्री बंद\nवेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, रोहितची मागणी मान्य\nहिंदुस्थानात 12 वर्षाखालील मुलांमध्ये डोळ्याच्या आजारात वाढ, सिग्निफायच्या अहवालातून उघड\nगेम खेळते म्हणून वडिलांनी मोबाईल काढून घेतला, अल्पवयीन मुलीची आत्महत्या\nअमरावती – भीषण अपघातात संपूर्ण कुटुंबाचा जागीच मृत्यू\nपावसाने रडवल्यानंतर चोरांनी लुटले, 345 सोयाबीन पोत्यांसह ट्रकची चोरी\nपरभणी – युवकाचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू, नातेवाईकांचा गोंधळ\nया बातम्या अवश्य वाचा\nसामना अग्रलेख – रोजगार मेला आहे\nलेख – सत्य प्रस्थापित करणारा निकाल\nप्रासंगिक – विद्वतरत्न भाऊजी दप्तरी\nधारुर येथील शेतकरी मदत केंद्राला आनंदराव आडसूळ यांची भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://advrajjadhav.blogspot.com/2015/10/", "date_download": "2019-11-22T00:53:03Z", "digest": "sha1:CEAZSLCPOFHCCYM3DOUDEA7YGIG4JYOI", "length": 35587, "nlines": 119, "source_domain": "advrajjadhav.blogspot.com", "title": "ADV. RAJ JADHAV: October 2015", "raw_content": "\nमी अॅड.राज जाधव, बाबासाहेबांची लेखणी आणि शिवरायांची तलवार हाती घेऊन लढणारा एक तरुण, देव-धर्मासारख्या भाकड गोष्टीं ऐवजी \"फुले-शाहू-आंबेडकर\" यांच्या विचारांवर विश्वास ठेवणारा. आजवर ज्या माणसांनी बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी आपले आयुष्य खर्ची घातले त्या महापुरुषांना जातीच्या आणि रंगांच्या चौकटीतून बाहेर काढण्यासाठी हा छोटासा प्रयत्न. माझे विचार तुम्हालाही पटलेच पाहिजेत आणि तुम्हीही ते स्वीकारावे असा माझा आग्रह नाही. परंतु तुम्ही विचार करावा ही विनंती....\nआपणांस सविनय \"जय भीम\"....\nसध्याची परिस्थिती तुम्ही जाणताच, त्यात एक आशावादी नारा ऐकू येतोय...\"नवी उम्मीद, नवी सरकार...पुन्हा बहनजी\" वगैरे... म्हणून तुमची आठवण आली... तुमचे अगोदरचे नारे देखील छान होते, जसे...\"तीलक, तराजू, तलवार इनको मारो जुते चार\"... आणि \"ये हाथी नही, गणेश है..ब्रह्मा विष्णू महेश है\"... असो राजकारण म्हटले कि सारे आलेच...\nतुम्ही मोठ म���ठे बाबासाहेबांचे आणि इतर महापुरुषांचे स्मारक उभे केलेत, महापुरुषांचे नावे जिल्ह्यांना दिलीत... जे आम्हाला माहित नसतील असे हि खूप कामे तुम्ही केली असतील, आम्ही तुमचे ऋणी आहोत...सदैव राहू देखील\nतुम्ही चार वेळा \"मुख्यमंत्री\" होता... तुमच्या अगोदर जी तिथल्या दलितांची स्थिती अत्यंत बिकट होती, तुम्ही जाणताच....मात्र तुमच्या वेळेसहि त्या परीस्थिती काही फरक पडल्याचे कुठल्याच सर्व्हे मध्ये दिसून आले नाहि.... आज मात्र स्थिती \"बद से बत्तर\" झाली आहे...\nतुम्ही दलितांना योजना दिल्यात त्यात काहींचा आर्थिक लाभ झाला हि असेल... या अखिलेश सरकारने म्हणे ल्यापटोप आणि ट्याब वाटले... असो तो मुद्दा नाही...\nआज \"दलित स्त्री\" रस्त्यावर नागवी केली जातेय... हक्क मागणार्यांचे चीरहरण केले जातेय...अपमानित केले जातेय... गो मांस खाल्याचा आरोपावरून मुस्लिम बांधवांना ठेचले जातेय..\nया अखिलेश सरकारकडून काहीच अपेक्षा न्हवती आणि नाही... पण तुमच्याकडे आम्ही आशेने पाहत होतो..पाहत आहोत...\nतुम्ही चार वेळा मुख्यमंत्री असताना...जर दलित अत्याचाराविरुद्ध कडक कायदे करायला हवे होते, त्या कायद्यांची जरब बसवायला हवी होती... जेणे करून आज हि परिस्थिती ओढवली नसती... नुसते स्मारकं उभे करण्यापेक्षा... दलितांची अस्मिता उभी करायला हवी होती...\nस्मारकं आमचा इतिहास सांगतात... भविष्यासाठी प्रेरणा देतात....पण जर आमचा वर्तमानच अंधकारमय असेल तर भविष्याचे काय घेवून बसलात... तुम्ही आजवर खूप केले असेल... पण दलितांना \"इज्जत आणि संरक्षण\" देण्यात \"तुम्ही कुठे तरी कमी पडलात\"... हे कटू असले तरी सत्य आहे...\nझाले गेले जाऊ द्या... परंतु आज विरोधात असतानाही... तुम्ही असून नसल्यासारख्या आहात... इथे दलित स्त्री नागवी झाली असताना तुम्ही या निष्क्रिय सरकारला नागवे करायला हवे... यांना सळो कि पळो करून सोडायला हवे...पण आपण आहात कुठे \nआन...आपले कार्यकर्ते म्हणतायेत...\"पुन्हा नवी उमेद...पुन्हा बहेन जी\"... तुम्ही पुन्हा याल... आणि याच... पण...\nनुसते पुतळे, स्मारकं या पेक्षा दलितांना \"इज्जत आणि संरक्षण\" कसे देता येईल यासाठी प्रयत्न करा... तरच बाबासाहेबांचा रथ खऱ्या अर्थाने पुढे जाईल...\nलिहण्यासारखे खूप आहे...तूर्तास थांबतो...\nआपल्याकडून सदैव आशावादी असणारा,\nभारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे गेल्या शतकातलं एक प्रखर तेजानं झळाळलेलं व्यक्तिमत्त्व होतं. देशातल्या उपेक्षित घटकांमधून प्रचंड कष्टानं आणि जिद्दीनं त्यांची जडण-घडण झालेली होती. असामान्य बुद्धिमत्ता त्यांच्या अंगी होती आणि कठीण परिस्थितीशी सामना करत त्यांनी परदेशातही जाऊन शैक्षणिक यश संपादन केलं होतं. उपेक्षितांवर शतकानुशतकं होत असलेला अन्याय आणि त्यामुळं नशिबी आलेले दारिद्र्य यावर मात करण्याचा त्यांचा दृढनिश्‍चय होता. ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ या विचारसरणीवर त्यांनी नवी लोकजागृती घडवून आणली. डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा पाया हा मूलतः आर्थिक परिवर्तनावर तयार झाला होता. जगद्विख्यात London School of Economics या संस्थेतून त्यांनी शिक्षण घेतलं आणि देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी जो संशोधनप्रबंध त्यांनी तयार केला, त्याचं शीर्षकच Problem of Rupee - It`s Origin & Solution असं होतं. त्या काळच्या अनेक अर्थतज्ज्ञांनी या मूलभूत संकल्पनेचं मनापासून स्वागत केलं. त्यानंतर कोलंबिया विद्यापीठातल्या आपल्या डॉक्‍टरेटसाठी National Divident of India - A History & Application Study हा शोधनिबंध त्यांनी लिहिला.\nतो मान्य झाल्यानंतर त्यांना डॉक्‍टरेट ही पदवी मिळाली. त्यानंतर त्यांनी शिक्षणक्षेत्रातच राहून काम करायचं ठरवलं असतं, तर ‘आंतरराष्ट्रीय पातळीवर सबंध जगाला आर्थिक प्रश्‍नांवर मार्गदर्शन करणारे अर्थतज्ज्ञ’ म्हणून त्यांना कीर्ती मिळवता आली असती. परंतु स्वातंत्र्यपूर्व काळातल्या देशात एकूणच जे वातावरण महात्मा गांधींच्या आंदोलनामुळं तयार झालेलं होतं, त्या पार्श्‍वभूमीवर समाजपरिवर्तनाचं ध्येय उराशी बाळगून ते समाजकार्यात सक्रिय राहिले. उपेक्षितांना संघटित करून स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होऊन प्रत्यक्षपणे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाची आर्थिक आणि सामाजिक जडण-घडण सदृढ व्हावी म्हणून त्यांनी अथक्‌ प्रयत्न केले. देशाला स्वातंत्र्य मिळण्याआधी काही प्रमाणात लोकशाही मार्गानं निवडणुकांद्वारे मर्यादित अधिकार देऊन ब्रिटिशांनी भारतीयांना देशाचं प्रशासन चालवण्यासाठी सत्ता दिलेली होती. स्वातंत्र्यपूर्वकाळातल्या त्या वेळच्या मंत्रिमंडळात डॉ. आंबेडकरांचा समावेश झालेला होता. त्या वेळी त्यांना केंद्रीय पातळीवरच्या जलसंसाधन विभागाची जबाबदारी देण्यात आली होती. देशाच्या एकूण उपलब्ध जलसंपत्तीचं मोठ्या प्रमाणावर फेरनियोजन क���ण्याची मोठी जबाबदारी डॉ. आंबेडकरांवर होती.\nत्या वेळी तीन प्रकल्प महत्त्वाचे होते. दामोदर नदी ही भागीरथी-हुगळी या नदीला कोलकत्याच्या अलीकडं मिळते. तो सखल-समृद्ध प्रदेश आणि कोलकत्याच्या त्या काळातल्या वैभवसंपन्न क्षेत्रीय अवस्थेत असलेल्या त्या भागाचं अपरिमित नुकसान दामोदर नदीला अचानकपणे वेळोवेळी येणाऱ्या पुरामुळं होत असे. तेव्हा त्या प्रदेशाचं पुरापासून संरक्षण करणं हे दुसरं महायुद्ध संपल्यानंतर तत्कालीन राज्यकर्त्यांपुढचं पहिलं आव्हान होतं. डॉ. आंबेडकर हे स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर असलेल्या ब्रिटिशांच्या मंत्रिमंडळाचे नैसर्गिक संसाधन व कामगार या खात्याचे मंत्री होते. त्या उत्तरदायित्वातून त्यांचं लक्ष नद्यांना नियंत्रित करण्याच्या गरजेकडे गेलं. मात्र, त्यांची प्रतिभासंपन्नता अशी, की त्यांनी पूरनियंत्रण या केवळ तात्कालिक उद्दिष्टावर अडकून न पडता दामोदर नदीवरच्या विकासामध्ये वीजनिर्मिती आणि सिंचन या घटकांचाही प्रमुख घटक म्हणून समावेश केला. अशा रीतीचा समन्वित प्रकल्प चालवण्यासाठी स्थायी रूपात त्यांनी दामोदर खोरे प्राधिकरणाची कायद्यान्वये निर्मिती केली. अशा रीतीनं भारतातल्या पहिल्या आंतरराज्यीय व्यवस्थेची आणि खोरेनिहाय समन्वित विकास व्यवस्थेची मुहूर्तमेढ रोवली गेली.\nयापाठोपाठ ओरिसामध्ये महानदीमुळं जो विध्वंस होत असे, त्या समस्येकडंही त्यांचं साहजिकच लक्ष गेलं आणि त्यामुळं हिराकूडसारख्या भव्य प्रकल्पाच्या निर्मितीची प्रक्रिया त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाली. त्यालाही ‘दामोदर’प्रमाणेच विस्तारित सिंचनक्षेत्र आणि मोठी वीजघरं यांची जोड देण्यात आली. अशा रीतीनं नदीच्या पाण्याचा सर्वंकष विचार करण्याची पद्धत डॉ. आंबेडकरांच्या दूरदृष्टीमुळं स्वातंत्र्याच्या प्रारंभीच्या वर्षांमध्येच सुरू होऊन देशाला दिशा मिळाली. त्यासाठी केंद्रीय जल आयोगाची (तत्कालीन नाव : केंद्रीय जल आणि शक्ती आयोग) स्थापनासुद्धा दीर्घकालीन प्रशासकीय गरज म्हणून त्यांनी घडवून आणली. याबद्दलची कृतज्ञता म्हणून केंद्रीय जल आयोगानं डॉ. बाबासाहेबांच्या या पायाभूत उपक्रमांची वैशिष्ट्यं सांगणारं ‘आंबेडकरांचे पाणी या विषयातील योगदान’ हे पुस्तक २००० मध्ये प्रसिद्ध केलं.\nदेशाची घटना तयार करत असताना पाणी हा ��िषय केंद्र सरकारच्या अखत्यारित ठेवावा किंवा कंकरंट लिस्टमध्ये तरी घ्यावा, अशी भूमिका डॉ. आंबेडकरांची होती. पार्लमेंटमध्ये त्यांनी या विषयावर अनेकदा स्पष्टपणे आपली मतं मांडली होती. ती अशी होती : ‘जमीन आणि पाणी ही विकासाची दोन प्रमुख संसाधनं असली, तरीही दोहोंचे गुणधर्म, वैशिष्ट्यं आणि स्वरूप निरनिराळं आहे. त्यामुळं या दोन्ही घटकांना एकच न्याय आणि निकष लावता येणार नाही. जमीन स्थिर आहे, ती कुठंही हलणार नाही; नैसर्गिक वा मानवी हस्तक्षेपाशिवाय तीत काहीही बदल होऊ शकत नाही. तसं पाण्याचं नाही. पाणी प्रवाही आहे. ते एका जागी राहत नाही. ते चल असल्यामुळे उतार ज्या दिशेनं मिळेल, त्या बाजूला ते वाहून जाणार. त्यामुळं जमीन हा विषय जरी राज्य सरकारच्या अखत्यारित ठेवलेला असला, तरी पाणी हा विषय मात्र राज्य सरकारांच्या अखत्यारित ठेवता कामा नये. कारण देशातल्या बऱ्याच नद्या या आंतरराज्यीय (उदाहरणार्थ : गोदावरी, कृष्णा, गंगा, कावेरी, तापी, नर्मदा, रावी, सतलज इत्यादी) आणि आंतरराष्ट्रीय (उदाहरणार्थ : ब्रह्मपुत्रा, सिंधू, गंगा इत्यादी) आहेत, त्यांच्या पाणीवापराचे, वाटपाचे विषय वारंवार उद्भवू शकतात. त्यासाठी आंतरराज्यीय व आंतरराष्ट्रीय करार करावे लागतील. हे काम राज्य सरकारं करू शकणार नाहीत. त्यात केंद्र सरकारलाच लक्ष घालून प्रश्‍न सोडवावे लागतील. यदाकदाचित राज्याराज्यांमध्ये आणि देशादेशांमध्ये या पाण्याच्या वापरावरून संघर्ष उद्भवले, तर ते सोडवण्याचं कामही केंद्र सरकारलाच करावं लागेल. राज्य सरकारं हे काम करू शकणार नाहीत, तेव्हा या पार्श्‍वभूमीवर पाणी हा विषय केंद्राच्या अखत्यारीत असणं फार गरजेचे आहे.’\nडॉ. आंबेडकरांनी मांडलेल्या या भूमिकेला आणि विचारांना त्या वेळी दुर्दैवानं कुणीही फारशी साथ दिली नाही. त्यामुळं राज्यघटनेत पाणी हा विषय राज्यांच्या अखत्यारित राहिला. त्याची फळं देशाला काय मिळाली, हे आपण सारेजण आज बघत आहोत. गंगा-कावेरी नदी जोडप्रकल्पाचा महत्त्वाकांक्षी विषय सन १९७२ पासून देशात चर्चिला जात आहे; पण पुढं फारसं काहीही होत नाही. याला राज्यांची मानसिकता फार मोठ्या प्रमाणावर जबाबदार आहे. या मानसिकतेचं भाकीत डॉ. आंबेडकरांनी जवळपास २५-३० वर्षं अगोदर केलं होतं. त्यांचं म्हणणं त्या वेळी देशानं ऐकलं असतं, तर आजची पाणीप्रश्‍नातली गुंत���गुंत आणि निर्माण झालेल्या बिकट समस्या सोडवायला निश्‍चितच हातभार लागला असता. देशाच्या पाण्याचा इतका दूरगामी व सर्वंकष विचार फार कमी लोकांनी केला; पण ज्यांनी केला त्यात डॉ. आंबेडकर सुरुवातीपासून अग्रभागी होते, हे आवर्जून नमूद करावं लागेल. त्यामुळे देशाच्या पाणी नियोजनाचा विचार करताना डॉ. आंबेडकरांना व त्यांच्या विचारांना वगळून कुणालाच पुढं जाता येणार नाही.\nदेशाच्या जलसंपत्तीबद्दल विचार करताना त्यांचा विशेष भर जलविद्युतनिर्मितीवर होता. पुरेशी वीज आणि पाणी उपलब्ध करून दिल्याशिवाय देशाची औद्योगिक आणि आर्थिक प्रगती होणार नाही, हे लक्षात घेऊन त्यांनी देशामध्ये दोन महत्त्वाच्या संस्था कार्यान्वित केल्या. त्या संस्था म्हणजे ‘सेंट्रल वॉटर कमिशन’ आणि ‘सेंट्रल इलेक्‍ट्रिकल ऑथॉरिटी’ त्यानंतर त्यांनी ‘सेंट्रल रिव्हर ऑथॉरिटी’ ही संस्थासुद्धा स्थापन केली. या नव्या संस्थांमधून देशाच्या पायाभूत गरजांचे प्रकल्प तयार करण्यासाठी त्यांनी फार महत्त्वाचं काम केलं. त्यातूनच ‘दामोदर खोरे प्राधीकरण’, ‘महानदी स्कीम’, ‘भाक्रा-नांगल धरण’ हे प्रचंड क्षमतेचे प्रकल्प कार्यान्वित झाले. सध्या देशात ‘एनटीपीसी’, ‘नॅशनल ग्रीड’ यांसारख्या महत्त्वाच्या संस्थांची उभारणी डॉ. आंबेडकरांनी केलेल्या ‘सेंट्रल इलेक्‍ट्रिकल ऑथॉरिटी’मधूनच आली. एक अर्थतज्ज्ञ म्हणून डॉ. आंबेडकरांनी संपूर्ण अर्थनीतीची अत्यंत कुशलतेनं मांडणी केलेली होती. स्वातंत्र्यपूर्वकाळात देशात काँग्रेससह इतरही राजकीय पक्ष काम करत होते. त्यामध्ये डॉ. आंबेडकरांनी स्थापन केलेल्या स्वतंत्र मजूर पक्षाचाही (Independent Labour Party) समावेश होता. सन १९३६ च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये डॉ. आंबेडकरांनी निवडणूक जाहीरनाम्यामध्ये त्यांचा अर्थविषयक कार्यक्रम स्पष्टपणे नमूद केला होता. देशाची अर्थव्यवस्था सशक्त करताना महसुलाचं वाटप केंद्र व राज्यपातळीवर कसं करावं याबाबतचं धोरण जाहीरनाम्यात अंतर्भूत होतं. देशाची औद्योगिक प्रगती होत असताना कृषिक्षेत्रातलं जास्तीचं असणारे मनुष्यबळ औद्योगिक क्षेत्राकडं आणण्यासाठी कार्यक्रमही त्यामध्ये देण्यात आला होता. कर-आकारणी करताना ती कुणाच्याही ठोक उत्पन्नावर करू नये, असाही विचार डॉ. आंबेडकरांनी मांडला होता. त्यांच्या या मूलभूत कामगिरीमुळं देशाच्या अर्थव्यवस्थेला, जलसंपदा आणि वीजनिर्मितीला आणि उद्योगाला स्वतंत्र भारतापुढची आव्हानं स्वीकारण्यासाठी सज्ज करण्याचं एक ऐतिहासिक कार्य डॉ. आंबेडकरांनी केलं. उपेक्षित वर्गामधून पुढं आलेल्या, अत्यंत जिद्दीनं आंतरराष्ट्रीय पातळीवर अर्थकारण आणि समाजकारणातलं मूलभूत समाजपरिवर्तन घडवणाऱ्या आणि स्वतंत्र भारताला राज्यघटना देणाऱ्या या महामानवाचे असे असंख्य पैलू जेव्हा समोर येतात, तेव्हा खऱ्या अर्थानं भारतरत्न या किताबाचे मोठेपण पुन्हा एकदा अधोरेखित होतं.\n- मा. शरद पवार...\n(दैनिक सकाळच्या सप्तरंग रविवार पुरवणीतील 'आठवणीतल्या भेटी-गाठी' या पाक्षिक सदरातून साभार. दि. ४ ऑक्टोबर २०१५)\nएक विद्रोही कवी...नामदेव ढसाळ....\nएक विद्रोही कवी... नामदेव ढसाळ.... नामदेव लक्ष्मण ढसाळ (जन्मः फेब्रुवारी १५, इ.स. १९४९ पुणे जिल्हा) मराठी दलित साहित्यातील परिवर्तन...\n बाबासाहेबांवरील काही निवडक कवींच्या कवितांचा संग्रह केलेला आहे, कविता वाचून स्फूर्ती आली पाहिजे हाच उद्देश...\nदेव देवळात नसते, देवळात पुजाऱ्याचं पोट असते...\nदेव देवळात नसते, देवळात पुजाऱ्याचं पोट असते..... एका गावात एक नवीन मंदिर बांधण्यात आले. त्यानिमित्त गाडगेबाबांना कीर्तनासाठी बोलावण्...\n काल सायंकाळी \" फेसबुक\" या सोशल वेबसाईटवर एका मित्राच्या \"ग्रुप\" मध्ये ...\nक्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे...\nक्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे... भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात अशा अनेक व्यक्ती आहेत की, ज्यांनी मोलाची कामगिरी बजावली, परंतु ते सर्व ...\nजमीन / मालकी हक्क / वारस विषयक हक्क काय आहेत \nजमीन/ मालकी हक्क/ वारस विषयक हक्क काय आहेत जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या प्रयोजनाकरीता जे रेकॉर्डस् ठेवले जातात त्यांना भुमि अभि...\nमिलिंद प्रश्न - भाग पहिला....\"नागसेन आयुष्मान रोहनची भेट\"...\nमिलिंद प्रश्न - भाग पहिला.... \"नागसेन आयुष्मान रोहनची भेट\"... \"मिलिंदपनहो\" म्हणजेच\" मिलिंद प्रश्न\" हा...\n जग बदल घालूनी घाव सांगून गेले मला भीमराव सांगून गेले मला भीमराव गुलामगिरीच्या या चिखलात\nएक वेदनामय दुपार.....आणि सोनबा येलवे.....\nएक वेदनामय दुपार.....आणि सोनबा येलवे..... 1939-1946 च्या काळात पनवेलच्या नाक्यावर घडून गेलेली ही वेदनामय, दारुण घटना.... हा का...\n१४ आक्टोंबर - धम्मचक्र प्रवर्तन दिन....\n१४ आक्टोंबर - धम्मचक्र प्रवर्तन दिन.... डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ आक्टोंबर १९५६ रोजी नागपूर येथील दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन...\nजिवाची बाजी लावणारा मी एक बाजीगर आहे...\nमनुवादाला विळखा घालणारा मी एक अजगर आहे...\nघेतला आहे आदर्श आता शिवबाच्या तलवारीचा...\nजतिवाद्याला गाडनारा मी एक भीम टायगर आहे..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.artiuscosmo.com/can-we-change-the-contour-of-our-legs-3/", "date_download": "2019-11-21T23:43:51Z", "digest": "sha1:737YAI4ZKQKNEXABN4JR5GOCXKYOV7TG", "length": 16724, "nlines": 196, "source_domain": "www.artiuscosmo.com", "title": "आपण आपल्या पायांचा कंटाऊर बदलू शकतो का? - Artius Hair Transplant & Cosmetic Surgery Mumbai", "raw_content": "\nआपण आपल्या पायांचा कंटाऊर बदलू शकतो का\nस्त्रियांसाठी वजन आणि पाय वजन कमी होणे हा एक कठीण भाग असू शकतो. जे रुग्ण व्यायामशाळेत अविरत तास घालवतात ते देखील जिद्दी पाय चरबीने लढू शकतात. अवांछित पाय झुडूप करण्यासाठी अलविदा म्हणायला मदत करण्यासाठी अनेक लेग मूर्ति शिल्पकला शस्त्रक्रिया आहेत\nजवळजवळ कोणतीही महिला आपल्याला सांगेल की, आपले पाय पातळ आणि अधिक सुगंधी दिसण्यासाठी एक मार्ग शोधणे ही एक सतत आव्हान आहे. व्यायामा आणि आहार सामान्यत: एकतर तो कापत नाही. लेग फॅट जिद्दी आहे लक्षात ठेवण्यासारखी महत्वाची गोष्ट म्हणजे ड्रेसिंग रूमच्या मिररकडे पाहताना आपल्याला वाटणारी भितीदायक वाटणारी, आपण एकटे नाही – आणि समस्या ही आमची चूक नाही. आपल्या पालकांना दोष द्या लक्षात ठेवण्यासारखी महत्वाची गोष्ट म्हणजे ड्रेसिंग रूमच्या मिररकडे पाहताना आपल्याला वाटणारी भितीदायक वाटणारी, आपण एकटे नाही – आणि समस्या ही आमची चूक नाही. आपल्या पालकांना दोष द्या आपल्यापैकी बर्याचजणांसाठी, आमची जबरदस्त जांघे, फॅटी घुटने आणि ‘कंकल्स’ प्रत्यक्षात आनुवंशिक आहेत. (गमावले परंतु हे खरे आहे). दुसऱ्या शब्दांत, आपण जे काही करतो ते महत्वाचे नाही, हे आमच्या आईची विफलता आहे (किंवा कदाचित बाबा, परंतु एकतर मार्गाने, आपण येथे एखादी बोट सूचित करू शकता). स्लिम किंवा पातळ वासरांच्या बाबतीत, हे जन्मजात पाय विसंगतींचे परिणाम असू शकते.\nअर्थात, आम्ही पूर्णपणे निर्दोष नाही. आमच्या आहाराची कमतरता, व्यायामाची कमतरता आणि जीवनातील तणाव पूर्णपणे एक महत्त्वाचा भाग खेळत आहेत. चांगली बातमी अशी आहे की जेव्हा आहार आणि व्यायाम केवळ युक्ती करणार नाही तेव्हा आमच्याकडे अनेक प्रकारचे पर्याय आहेत.\nपाय समोरासमोर लिप��सक्शन हा एक अतिशय लोकप्रिय पर्याय आहे. पाय समोरासाठी, काळजीपूर्वक केले तर लिपोसक्शन खूप यशस्वी होऊ शकते. चरबी म्हणजे ‘द्रव सोने’ जे प्लास्टिक सर्जनला होलो, व्हॉल्यूम, कॉन्टूर आणि रीशेप जोडण्यासाठी सक्षम करते. ते ज्या क्षेत्रामध्ये इंजेक्शन केले जाते त्याच्या गुणधर्मांवर घेते, या प्रकरणात वासरू क्षेत्रातील स्नायू आहेत. “प्रक्रिया सुमारे 1-2 तास घेते आणि स्थानिक ऍनेस्थेसिया अंतर्गत केले जाऊ शकते. आपण पहा 6-12 आठवड्यात परिणाम. समस्या क्षेत्रासाठी, 6 महिन्यांच्या प्रतीक्षा-आणि-पहा कालावधीनंतर टच अप आवश्यक असणे आवश्यक आहे. ” जांभळ्या आकाराचे, परंतु नितंब आणि वासरू देखील एक आकारमान, प्रमाणित शरीर समोरासाठी तयार करू शकत नाही. पाईप-असिस्टेड लिपोसक्शन, अल्ट्रासोनिक लिपोसक्शन आणि ट्यूसमेंट लिपोसक्शनसह लिपोसक्शन तंत्रे आहेत.\nआपला कॉस्मेटिक ध्येय साध्य करण्यासाठी कोणती तकनीक सर्वोत्तम आहे हे निर्धारीत करण्यात सल्ला दिला जाऊ शकतो.\nलिपॉसक्शन ही संपूर्ण लेगच्या आकारात सुधारणा करण्यासाठी एक प्रभावी पद्धत आहे. एक कुशल, अनुभवी कॉस्मेटिक सर्जन थोड्या प्रमाणात, गुडघा, वासरे आणि एंकल्स (गुडबाय कंकल्स) सारख्या लहान भागात मूर्च्छित करू शकतात तसेच आतील किंवा बाह्य जांघांमधून जास्तीत जास्त चरबी काढू शकतात, वस्तुतः वयासह लांब, आडवे पाय अनुपात मिळवू शकतात. अदृश्य scarring. स्थायी परिणाम (आणि ब्रॉन्झर-फ्री कपडे) च्या बाबतीत, लिपोसक्शन मेकअपच्या पुढे उतार आणि मर्यादा आहे.\nजांभळा क्षेत्र आकारण्यासाठी दुसरा पर्याय म्हणजे जांभळा लिफ्ट. जांभळा उडी जांघांवर त्वचा आणि चरबी सुधारण्यासाठी मदत करू शकते. ज्या रुग्णांनी मोठ्या प्रमाणावर वजन गमावले आहे त्यांना या प्रक्रियेतून फायदा होऊ शकतो, तथापि जे रुग्ण लक्स जांघ त्वचामुळे नाखुश आहेत त्यांना या शस्त्रक्रियाचा देखील त्रास होतो. मर्यादित मध्यस्थ जांभ लिफ्टसह एकाधिक जांघ लिफ्टची तंत्रे आहेत जी वरच्या मजल्यावरील त्वचेला संबोधित करते, मध्यभागी जांघ लिफ्ट, जे संपूर्ण आतील जांघांवर त्वचा संबोधित करतात आणि त्वचेवर जडणार्या त्वचेला संबोधित करतात. पार्श्वगामी आणि नितंब.\nजांभळा लिफ्ट एकाच वेळी दोन गोल पूर्ण करते: अवांछित चरबीची मात्रा कमी करते आणि अतिरिक्त, सैल त्वचेची trims. हा असा एक चांगला पर्याय आहे ज्याने भरपूर वजन गमावले आहे (कदाचित बरॅरेटिक शस्त्रक्रियेपासून), लक्षणीय त्वचेच्या त्वचेचे आणि ऊतींचे लक्ष वेधले आहे आणि केवळ लिपोसक्शनमधूनच जास्त शिल्पकला आवश्यक आहे.\nकूलस्क्लिप्टिंग® त्यांच्या आतल्या आणि बाहेरील जांघांवर चरबीच्या ठेवींसाठी एक चांगला पर्याय आहे. ही एफडीए- मंजूर चरबी मुक्त करण्याची प्रक्रिया आसपासच्या उतींना नुकसान न करता चरबी मुक्त करते. विशेष आवेदक वापरुन, चरबी कायम राहिली आणि दीर्घकालीन परिणामांसाठी मारली गेली. या प्रक्रियेशी निगडित वेळ कमी होत नाही, यामुळे रुग्णांना त्यांच्या दैनंदिन दैनंदिन कामात सहज वाटेल. स्मार्ट लिपो कमीतकमी डाउनटाइमसह स्थानिक ऍनेस्थेसिया अंतर्गत केले जातात. अतिरिक्त लिटॉसक्शनच्या तुलनेत, स्मार्ट लिपो लेसर लिपोसक्शन वापरण्याऐवजी, अतिरिक्त चरबीच्या फुलांचा उपचार करण्यासाठी, त्वचेला अधिक कडक करण्याची आणि सेल्युलाईट सुधारण्याची क्षमता आहे. अवांछित हातांमध्ये लिपोसक्शन खरोखर सेल्युलाइट खराब होऊ शकते. जर आपण आपल्या पायांच्या देखावामुळे न्हाव्याच्या सूट किंवा इतर कपडे टाळत असाल तर हे उपचार पर्याय मदत करण्यास सक्षम असू शकतात.\nआमची गुणवत्ता आणि परिणाम\nआर्टियस हेल्थ केअर गुणवत्ता हेल्थकेअर सेवांच्या तरतूदीमध्ये उत्कृष्ट बनण्याचा प्रयत्न करते आणि रुग्णाची काळजी घेण्यासाठीच्या उच्च गुणवत्तेच्या मानकांसाठी वचनबद्ध आहे. हे प्रमाणित आहे आणि स्वतंत्र आरोग्यसेवेचे अग्रगण्य प्रदाता म्हणून ओळखले जाते.\nआर्टियस हेल्थ केअर उत्कृष्टतेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी वचनबद्ध आहे. आमच्या धोरणात्मक गुंतवणूकीने आमच्या विद्यमान सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतवणूकीस सुविधा प्रदान केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/sports/cricket/cricket-news/india-won-the-series/articleshow/71998157.cms", "date_download": "2019-11-22T00:57:12Z", "digest": "sha1:IW453F64WUS5YWNJW44SRX4MI4XA7RVW", "length": 21803, "nlines": 167, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "cricket news News: भारताने मालिका जिंकली - india won the series | Maharashtra Times", "raw_content": "\nभारत विरुद्ध वेस्ट इंडिज\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'WATCH LIVE TV\nश्रेयस अय्यर, लोकेश राहुल यांची अर्धशतके आणि दीपक चहरने हॅट्‌‌ट्रिकसह घेतलेल्या सहा विकेटच��या जोरावर यजमान भारतीय संघाने टी-२० क्रिकेट मालिकेतील अखेरच्या तिसऱ्या सामन्यात बांगलादेशवर ३० धावांनी विजय नोंदविला. यासह भारताने ही मालिका २-१ ने जिंकली.\nश्रेयस अय्यर, लोकेश राहुल यांची अर्धशतके आणि दीपक चहरने हॅट्‌‌ट्रिकसह घेतलेल्या सहा विकेटच्या जोरावर यजमान भारतीय संघाने टी-२० क्रिकेट मालिकेतील अखेरच्या तिसऱ्या सामन्यात बांगलादेशवर ३० धावांनी विजय नोंदविला. यासह भारताने ही मालिका २-१ ने जिंकली. मालिकेतील पहिला सामना बांगलादेशने सात विकेटनी जिंकला होता, तर दुसऱ्या सामन्यात भारताने ८ विकेटनी बाजी मारली होती. विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये हा सामना झाला. भारताने बांगलादेशसमोर १७५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. श्रेयस अय्यर आणि के.एल. राहुल यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने हा दीडशेपेक्षा अधिक धावांचा टप्पा गाठला होता. लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर लिटन दास आणि सौम्य सरकार यांना चहरने झटपट बाद केल्याने बांगलादेशची तिसऱ्या षटकात २ बाद १२ अशी अवस्था झाली होती. त्यानंतर महंमद नईम आणि महंमद मिथून यांनी बांगलादेशला शतकी टप्पा पार करून दिला. तेराव्या षटकात चहरने मिथूनला बाद करत ही जोडी फोडली. महंमद मिथूनने २९ चेंडूंत २ चौकार आणि एका षटकारासह २७ धावा केल्या. त्यानंतर शिवमने मुश्फिकूर रहीमला खातेही उघडू न देता बाद केले. त्यानंतर बांगलादेशच्या सर्व आशा महंमद नईमवर होत्या. सोळाव्या षटकात शिवमने महंमद नईमचा त्रिफळा उडविला. त्यानंतर दीपक चहरच्या अचूक माऱ्यासमोर बांगलादेशचा डाव १४४ धावांवर आटोपला. त्याने हॅट्‌‌ट्रिकसह सहा विकेट घेतल्या. महंमद नईमने ४८ चेंडूंत १० चौकार आणि २ षटकारांसह ८१ धावांची खेळी केली. त्याआधी, श्रेयस अय्यर आणि लोकेश राहुल यांच्या तडाखेबंद अर्धशतकांच्या जोरावर यजमान भारतीय संघाने टी-२० क्रिकेट मालिकेतील अखेरच्या तिसऱ्या सामन्यात बांगलादेशसमोर १७५ धावांचे लक्ष्य ठेवले. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. गेल्या सामन्यात ८५ धावांची खेळी करणारा कर्णधार रोहित शर्मा या वेळी केवळ दोनच धावा करू शकला. दुसऱ्या षटकात शफीउल इस्लामने रोहितचा त्रिफळा उडविला. त्यानंतर, सहाव्या षटकात शफीउलनेच शिखर धवनलाही बाद केले. शिखरने १६ चेंडूंत ४ चौकारांसह १९ धावांची खेळी केली. सहाव्या षटकात भारताची २ बाद ३५ अशी स्थिती झाली होती. त्यानंतर लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यर यांनी भारताला शतकाजवळ पोचविले. ही जोडी भारताला शतकी टप्पा पार करून देईन, असे वाटत असतानाच तेराव्या षटकात अल अमिन हुसेनने लिटन दासकरवी राहुलला बाद केले. राहुलने ३५ चेंडूंत ७ चौकारांसह ५२ धावांची खेळी केली. श्रेयसला तर शून्यावर असताना झेलचीत करण्याची संधी बांगलादेशने गमावली. शफीउलच्या गोलंदाजीवर अमिनुलने ही संधी सोडली. पण श्रेयसने ऋषभ पंतच्या साथीने भारताला सव्वाशे धावांचा टप्पा पार करून दिला. सतराव्या षटकात सौम्य सरकारने ऋषभला बाद करत ही जोडी फोडली. याच षटकात सौम्य सरकारला उत्तुंग फटका मारण्याच्या प्रयत्नात श्रेयस लाँगऑफला लिटनकरवी झेलबाद झाला. श्रेयसने ३३ चेंडूंत ३ चौकार आणि ५ षटकारांसह ६२ धावांची खेळी केली. त्यानंतर मनीष पांडे आणि शिवम दुबे यांनी भारतीय संघाला निर्धारित २० षटकांत ५ बाद १७४ धावांपर्यंत मजल मारून दिली. मनीषने १३ चेंडूंत तीन चौकारांसह नाबाद २२ धावांची, तर शिवमने ८ चेंडूंत नाबाद ९ धावांची खेळी केली.\nस्कोअरबोर्ड भारत - रोहित शर्मा त्रि. गो. शफीउल २, शिखर धवन झे. महमदुल्ला गो. शफीउल १९, लोकेश राहुल झे. लिटन गो. अल अमिन ५२, श्रेयस अय्यर झे. लिटन गो. सौम्य सरकार ६२, ऋषभ पंत त्रि. गो. सौम्य सरकार ६, मनीष पांडे नाबाद २२, शिवम दुबे नाबाद ९; अवांतर - २; एकूण - २० षटकांत ५ बाद १७४. बाद क्रम : १-३, २-३५, ३-९४, ४-१३९, ५-१४४. गोलंदाजी : अल अमिन हुसेन ४-०-२२-१, शफीउल इस्लाम ४-१-३२-२, मुस्तफिझूर रहमान ४-०-४२-०, अमिनुल इस्लाम ३-०-२९-०, सौम्य सरकार ४-०-२९-२, अफिफ हुसेन १-०-२०-०. बांगलादेश - लिटन दास झे. वॉशिंग्टन सुंदर ९, महंमद नईम त्रि. गो. शिवम दुबे ८१, सौम्य सरकार झे. शिवम गो. दीपक चहर ०, महंमद मिथुन झे. राहुल गो. दीपक २७, मुश्फिकूर रहीम त्रि. गो. शिवम ०, महमदुल्ला त्रि. गो. चहल ८, अफिफ हुसेन झे. व. गो. शिवम दुबे ०, अमिनुल इस्लाम त्रि. गो. दीपक ९, शफीउल इस्लाम झे. राहुल गो. दीपक ४, मुस्तफिझूर रहमान झे. श्रेयस गो. दीपक १, अल अमिन हुसेन नाबाद ०; अवांतर - ५; एकूण - १९.२ षटकांत सर्वबाद १४४. बाद क्रम : १-१२, २-१२, ३-११०, ४-११०, ५-१२६, ६-१२६, ७-१३०, ८-१३५, ९-१४४, १०-१४४. गोलंदाजी : खलिल अहमद ४-०-२७-०, वॉशिंग्टन सुंदर ४-०-३४-०, दीपक चहर ४-०-, युझवेंद्र चहल ४-०-४३-१, शिवम दुबे ४-०-३०-३. श्रेयसने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये पहिले अर्धशतक झळकावले. पंधराव्या षटकात त्याने हे अर्धशतक साजरे केले. अफिफ हुसेनने टाकलेल्या या षटकातील पहिल्या तीन चेंडूंवर श्रेयसने षटकार ठोकले. - ७ ते १६ षटकांदरम्यान भारतीय फलंदाजांनी ९० धावा वसूल केल्या. त्यात श्रेयस आणि राहुलने मोलाचा वाटा उचलला.\n१ - आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये हॅट्‌‌ट्रिक नोंदविणारा दीपक चहर हा भारताचा पहिलाच गोलंदाज ठरला. २ - टी-२० क्रिकेटमध्ये लोकेश राहुलने सहावे अर्धशतक झळकावले. तसेच, विदर्भ क्रिकेट स्टेडियममधील लोकेश राहुलचे हे आंतरराष्ट्रीय टी-२०मधील दुसरे अर्धशतक ठरले. यापूर्वी, या स्टेडियममध्ये राहुलने इंग्लंडविरुद्ध ७१ धावांची खेळी केली होती. १७४ - विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमध्ये भारतीय संघाने दुसऱ्यांदा टी-२०मध्ये १७०हून अधिक धावा केल्या. यापूर्वी, या स्टेडियमवर २००९मध्ये भारताने श्रीलंकेविरुद्ध ९ बाद १८६ धावा केल्या होत्या.\nधोनीमुळं वर्ल्डकप फायनलमध्ये शतक हुकलं: गंभीर\n'मुंबई इंडियन्स'मधून युवराजसह १२ खेळाडू करारमुक्त\nभावाने मारलेला चेंडू थेट नाकावर, ऑस्ट्रेलियाचा खेळाडू रक्तबंबाळ\nमैदानात घुसलेल्या चाहत्याला विराटने वाचवलं\nडे-नाइट कसोटी: स्पिनर की फास्टर\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\n'असा' झाला गायिका गीता माळी यांच्या कारला अपघ...\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nआजचं राशी भविष्य: दि. २१ नोव्हेंबर २०१९\nमुंबईच्या रस्त्यावर धावतेय भन्नाट रिक्षा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nSPG सुरक्षा हटवण्याच्या निर्णयावर प्रियंका गांधींची 'ही' प्र...\n'अशी' आहे जीप कॉम्पास ट्रेलहॉक\nमी दलितविरोधी वक्तव्य केले नाही: बाबा रामदेव\nभाजपच्या नेतृत्वात झारखंड नक्षलवादी मुक्त झाला: शहा\nमथुरेत माकड सफारी सुरू करा; हेमामालिनी यांची उपरोधिक मागणी\n९३ टक्के भारतीयांना H4 अंतर्गत अमेरिकेत व्हिसा\nआजपासून भारत-बांगलादेश 'गुलाबी' कसोटी\nअनिश नंबियारचा अष्टपैलू खेळ\nएकाच दिवशी तीन सुवर्णवेध\nसान्वी, साहिल जिल्हा संघाचे कर्णधार\nमॉइल एकादशची विजयी आगेकूच\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nटी-२०: दीपक चहरची हॅटट्रिक; भारताचा मालिकाविजय...\nIndia vs Bangladesh Live: भारत वि. बांगलादेश टी-२० सामन्याचे लाइ...\n१५ वर्षांच्या शेफालीनं सचिनचा ३० वर्षे जुना विक्रम मोडला...\nENGvsNZ: पुन्हा एकदा रंगला सुपर ओव्हरचा थरार...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maifileet-majhya-news/drama-performance-and-music-1252921/", "date_download": "2019-11-22T01:06:16Z", "digest": "sha1:DQXACGIKU4BHM6WQDIO4NB55ZYKCVQVC", "length": 28435, "nlines": 194, "source_domain": "www.loksatta.com", "title": "नाटय़प्रयोग आणि संगीत | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनायजेरियन नागरिकांना घर भाडय़ाने देणाऱ्या ५ जणांवर गुन्हा\nसिडकोच्या घरांची सोडत आगरी कोळी भवनात\nवाहतूक कोंडीवरून नगरसेवक आक्रमक\nकांदा दराची चढाई सुरूच\nधुळ्यात महाआघाडीचा प्रयोग यशस्वी होणार\nलेखकाच्या स्क्रिप्टला संगीताचं सब-स्क्रिप्ट देण्याचा हा प्रयत्न बऱ्यापैकी सफल झाला असं जाणकारांचं मत पडलं.\nप्रयोगशील नाटकांमध्ये सहभागी होण्याचं आव्हान आ णि मजा काही औरच असते. अर्थात ‘प्रयोगशीलता’ ही काही शिकवून येणारी गोष्ट नव्हे; ती रक्तातच असावी लागते. डोळे आणि कान उघडे ठेवून आपल्या आजूबाजूला आणि जगात काय चाललंय याचं भानही असायला लागतं. आणि चांगल्या लोकांबरोबर, संस्थांबरोबर काम करण्याची संधी मिळण्याचं नशीबही लागतं. भास्कर चंदावरकर, आनंद मोडक यांनी संगीत दिलेल्या ‘घाशीराम कोतवाल’, ‘महानिर्वाण’, ‘तीन पैशाचा तमाशा’ यांसारख्या अजरामर कलाकृतींमध्ये प्रत्यक्ष सहभागी होण्याचं भाग्य मला लाभलं. विजय तेंडुलकर, सतीश आळेकर, महेश एलकुंचवार यांच्यासारख्या लेखकांशी; दामू केंकरे, कमलाकर सारंग, सई परांजपे, सत्यदेव दुबे यांच्यासारख्या दिग्दर्शकांशी चर्चा करण्याची संधी मिळाली. काहींबरोबर कामही करायला मिळालं. अरुण काकडे, सुलभा देशपांडे यांची प्रायोगिक नाटकावरची निष्ठा बघून प्रेरित झालो नसतो तरच नवल या ज्ञानी मंडळींच्या ज्ञानाचे काही अमृतकण माझ्यासारख्या संगीत आणि नाटय़शास्त्राच्या विद्यार्थ्यांवर शिंपडले गेले. त्याचीच शिदोरी घेऊन माझ्यातला कलोपासक मार्गक्रमण करतो आहे.\nया सगळ्या दिग्गजांमध्ये एक गोष्ट कॉमन होती, ती म्हणजे- चाकोरीबाहेरचा विचार करणं त्यांची ही गोष्ट माझ्यामध्ये सगळ्यात जास्त झिरपली. नाटय़वर्तुळातले माझे समकालीन मित्र, लेखक, दिग्दर्शक, नट, तंत्रज्ञ यांच्यामुळे तिला खतपाणी मिळालं. एखाद्या नाटकाचा विचार किती खोलवर जाऊन करता येऊ शकतो, याचं बाळकडू मला माझा अभ्यासू मित्र राजीव नाईक याच्याकडून मिळालं. नाटकाचं विश्व फक्त आपल्या शहरापुरतं मर्यादित नसतं, तर देशातल्या बाकी प्रांतांमध्ये आणि जगात इतरत्र चालणाऱ्या नाटकांकडे डोकावून बघणं हे विद्यार्थी म्हणून आपलं कर्तव्य आहे याची जाणीव त्याने मला करून दिली. माझ्या नाटक बघण्याच्या कक्षा राजीवमुळे रुंदावल्या. केवलम पणिक्कर, बादल सरकार, रतन थिय्याम, हबीब तन्वीर, शंभू मित्रा यांच्या कामाची ओळख झाली. ही सगळी नाटकामधली विद्यापीठंच होय त्यांची ही गोष्ट माझ्यामध्ये सगळ्यात जास्त झिरपली. नाटय़वर्तुळातले माझे समकालीन मित्र, लेखक, दिग्दर्शक, नट, तंत्रज्ञ यांच्यामुळे तिला खतपाणी मिळालं. एखाद्या नाटकाचा विचार किती खोलवर जाऊन करता येऊ शकतो, याचं बाळकडू मला माझा अभ्यासू मित्र राजीव नाईक याच्याकडून मिळालं. नाटकाचं विश्व फक्त आपल्या शहरापुरतं मर्यादित नसतं, तर देशातल्या बाकी प्रांतांमध्ये आणि जगात इतरत्र चालणाऱ्या नाटकांकडे डोकावून बघणं हे विद्यार्थी म्हणून आपलं कर्तव्य आहे याची जाणीव त्याने मला करून दिली. माझ्या नाटक बघण्याच्या कक्षा राजीवमुळे रुंदावल्या. केवलम पणिक्कर, बादल सरकार, रतन थिय्याम, हबीब तन्वीर, शंभू मित्रा यांच्या कामाची ओळख झाली. ही सगळी नाटकामधली विद्यापीठंच होय संगीत असो वा नृत्य- अभिजात कलांचा नाटकात किती विविध प्रकारे वापर करून घेता येतो, हे त्यांच्या कलाकृतींमधून शिकण्यासारखं आहे. नाटकाच्या परदेश दौऱ्यांमुळे तिथले भव्य ऑपेराज् पाहता आले. म्युझिकल्स बघता आली. रशियाचं बॉलशॉय थिएटर बघण्याचाही योग आला. जर्मनीच्या ग्रिप्स थिएटरशी तर नातंच जोडलं गेलं. थिएटर अ‍ॅकॅडमी, आविष्कार, आंतरनाटय़ या प्रायोगिक नाटकं करणाऱ्या संस्थांमधून काम करत हौशी रंगकर्मी म्हणून मिरवण्यात मला विलक्षण आनंद मिळालेला आहे, मिळतो आहे.\nप्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकांमधली रेषा नेहमीच धूसर होती. ‘घाशीराम कोतवाल’, ‘महानिर्वाण’, ‘बेगम बर्वे’, ‘दुर्गा झाली गौरी’, ‘राजा सिंह’ यांसारखी ‘प्रायोगिक’ म्हणता येतील अशी नाटकं मोठय़ा न���टय़गृहांमध्ये व्यावसायिक नाटकांचे तिकीट दर लावूनच झालेली आहेत. फरक हा, की त्यातले कलाकार मानधन किंवा नाइट न घेता काम करीत असत. म्हणजेच कलाकार हौशी, पण नाटकं चालवली जायची व्यावसायिक पद्धतीनं. अर्थात या नाटकांचे विषय आणि सादरीकरण वेगळे होतेच. आता ही रेषा अजूनच विरळ होत चाललेली आहे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे भद्रकाली या व्यावसायिक नाटय़संस्थेचं मधु रायलिखित नाटक- ‘हा शेखर खोसला कोण आहे’ १९६९ साली मूळ गुजरातीमध्ये लिहिलेलं हे नाटक याआधीही काही हिंदी, मराठी हौशी नाटय़संस्थांनी समांतर रंगभूमीवर सादर केलं होतं. अत्यंत क्लिष्ट मांडणी असलेलं, नात्यांची आणि पात्रांची गुंतागुंत असलेलं हे सस्पेन्स नाटक व्यावसायिक रंगभूमीवर आणणं धाडसाचंच म्हटलं पाहिजे. पण भद्रकाली संस्थेची धुरा सांभाळणाऱ्या प्रसाद कांबळीने विजय केंकरेच्या दिग्दर्शनाखाली हे अचाट धाडस केलं. नाटक प्रदर्शित झाल्यावर सरळसोट नाटकं बघण्याची सवय असलेल्या प्रेक्षकांना पंचपक्वान्नाच्या जेवणामध्ये अचानक मटणाच्या रश्श्याची वाटी समोर यावी तसं झालं’ १९६९ साली मूळ गुजरातीमध्ये लिहिलेलं हे नाटक याआधीही काही हिंदी, मराठी हौशी नाटय़संस्थांनी समांतर रंगभूमीवर सादर केलं होतं. अत्यंत क्लिष्ट मांडणी असलेलं, नात्यांची आणि पात्रांची गुंतागुंत असलेलं हे सस्पेन्स नाटक व्यावसायिक रंगभूमीवर आणणं धाडसाचंच म्हटलं पाहिजे. पण भद्रकाली संस्थेची धुरा सांभाळणाऱ्या प्रसाद कांबळीने विजय केंकरेच्या दिग्दर्शनाखाली हे अचाट धाडस केलं. नाटक प्रदर्शित झाल्यावर सरळसोट नाटकं बघण्याची सवय असलेल्या प्रेक्षकांना पंचपक्वान्नाच्या जेवणामध्ये अचानक मटणाच्या रश्श्याची वाटी समोर यावी तसं झालं संभ्रमात पडलेले प्रेक्षक एकदा चवीचा अंदाज आल्यावर हळूहळू या नाटकाला गर्दी करू लागले. निर्मितीप्रक्रियेमध्ये विजय केंकरेला या नाटकातला अनवटपणा सतत खुणावत होता, म्हणून त्याने संगीताच्या दृष्टीने वेगळा विचार करण्याची मला पूर्ण मुभा दिली.\nनाटकाच्या विविक्षित रचनेमुळे मला यात क्वाड्राफोनिक साऊंड सिस्टिम वापरण्याचा वेगळाच प्रयोग करता आला. ध्वनियंत्रणेचे चार स्रोत ‘शेखर खोसला’मध्ये वापरले गेले आहेत. रंगमंचावर एक, प्रेक्षकांकडे तोंड करून दुसरा, पहिल्या रांगेतल्या एका खुर्चीखाली तिसरा आणि प��रेक्षकांच्या मागे रंगमंचाकडे तोंड करून चौथा. प्रेक्षकांच्या मागे ठेवलेल्या स्पीकर्समधून कोर्ट सीन्समध्ये वकिलाचा (शरद पोंक्षेचा) ध्वनिमुद्रित आवाज आहे- जो रंगमंचाच्या मध्यावर उभ्या असलेल्या पात्रांची उलटतपासणी घेतो आहे. प्रेक्षकांच्या मागून हा वकील बोलत असल्याचा भास निर्माण केल्यामुळे या नाटकाला एक वेगळंच ध्वनिपरिमाण प्राप्त झालं. खुर्चीखालचा स्पीकर इफेक्टसाठी वापरलाय. अर्थात या ध्वनियोजनेसाठी प्रत्येक प्रयोगाला स्वतंत्र ध्वनियंत्रणा मागवावी लागते. त्याकरिता अतिरिक्त खर्च येतो. तंत्रज्ञांच्या प्रयोगावर निर्मात्यानं विश्वास ठेवणं नितांत गरजेचं असतं. प्रसाद कांबळीने तो विश्वास दाखवला. म्हणूनच आत्तापर्यंत कुठल्याही मराठी नाटकात न झालेला हा ध्वनिप्रयोग होऊ शकला. ध्वनियंत्रणेची सुलभ आखणी करणारा रुचिर चव्हाण आणि ध्वनिसंकेत देणारा रूपेश दुदम या दोघांचाही या अनोख्या प्रयोगात मोलाचा वाटा आहे.\nभारतीय रंगभूमीवर सादर झालेली पहिली त्रिनाटय़धारा म्हणजेच आविष्कार निर्मित, महेश एलकुंचवार लिखित ‘वाडा चिरेबंदी’, ‘मग्न तळ्याकाठी’ आणि ‘युगांत’ ११ एप्रिल १९९४ या दिवशी प्रायोगिक रंगभूमीवर त्रिनाटय़धारा सलग सादर करण्याचा विक्रम ‘आविष्कार’चे काकडेकाका, चंद्रकांत कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यशस्वीपणे केला. बरोब्बर २२ वर्षांनी यातल्या पहिल्या दोन नाटकांचे प्रयोग व्यावसायिक रंगभूमीवर एकामागे एक सादर झाले. ‘वाडा चिरेबंदी’ आणि ‘मग्न तळ्याकाठी’ ही दोन नाटकं १२ जून २०१६ रोजी पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात हाऊसफुल गर्दीत संपन्न झाली. माझ्या माहितीप्रमाणे, जगात कुठेही व्यावसायिक रंगभूमीवर द्विनाटय़ सलग सादर झाल्याची नोंद नाही. ‘वाडा चिरेबंदी’ या पहिल्या भागाचे १३० यशस्वी प्रयोग झाल्यानंतर ‘मग्न तळ्याकाठी’ची तयारी सुरूझाली. १९९४ साली आनंद मोडक यांनी त्रिनाटय़धारेचं संगीत केलं होतं. काळानुरूप त्यात काही बदल अपेक्षित असल्यामुळे ‘मग्न तळ्याकाठी’करिता चंदूने मला पाचारण केलं. मोडक माझ्या गुरुस्थानी असल्यामुळे त्यांनी दिलेलं जुनं संगीत कायम ठेवून अतिरिक्त संगीत करण्यास मी आनंदानं होकार दिला आणि या ऐतिहासिक द्विनाटय़धारेचा भाग बनलो.\nमहेश एलकुंचवार या माझ्या मित्राची लेखणी इतकी जबरदस्त आहे, की तालम���त, प्रयोगात असंख्य वेळा या नाटकातले संवाद ऐकले तरी गुंगून जायला होतं. अनेकदा डोळे डबडबतात. नाटककार म्हणून एलकुंचवार महान आहेत यात शंकाच नाही. सिद्धहस्त लेखणीतून संवाद उतरले असले की त्यांना संगीताने मढवायला फार कष्ट पडत नाहीत. मग्न तळ्याकाठच्या परागच्या स्वगताने पियानोच्या स्वरांना आणि चाईम्सना जणू साद घातली आणि ते स्वर उमटले. प्रभाचं पात्र न बोलता इतकं अंगावर येतं की गूढरम्य व्हायोलिन्सचा वापर करणं भागच पडलं. परागचा तडकभडक स्वभाव दाखवण्यासाठी चिरेबंदी वाडय़ाच्या दिंडीदरवाजाचा ध्वनीही परिणामकारकरीत्या वापरता आला. चंदू कुलकर्णीच्या नाटय़प्रवासाची सुरुवातच औरंगाबादच्या प्रायोगिक रंगभूमीवरून झाल्यामुळे त्यालाही असे प्रयोग अभिप्रेत होते.\nसण-समारंभांतील ध्वनिप्रदूषणावर भाष्य करणारं चं. प्र. देशपांडेलिखित ‘ढोलताशे’ हे नाटक आविष्कार नाटय़संस्थेनं प्रायोगिक रंगभूमीवर आधी केलं. नंतर प्रसाद कांबळीनं भद्रकालीच्या बॅनरखाली हेच नाटक व्यायसायिक रंगभूमीवर आणलं. विजय केंकरे दिग्दर्शित हे नाटक घडतं- अनंत चतुर्दशीला पुण्याच्या लक्ष्मी रोडवरील एका घरात. या नाटकामध्ये सेटच्या मागे स्पीकर ठेवून नाटकभर गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीमधले ढोलताशे वाजवण्याचा प्रयोग मी केला; अर्थात त्या ध्वनीवर प्रक्रिया करून जेणेकरून संवादांमध्ये संगीताचा अडथळा यायला नको. घराचा दरवाजा किंवा खिडकी उघडल्यावर भस्सकन् बाहेरचा गोंगाट आत येईल अशीही ध्वनीयोजना केली. लेखकाच्या स्क्रिप्टला संगीताचं सब-स्क्रिप्ट देण्याचा हा प्रयत्न बऱ्यापैकी सफल झाला असं जाणकारांचं मत पडलं.\nनाटक हे असं माध्यम आहे की ज्यामध्ये सतत विविध प्रयोग करून बघणं शक्य असतं. जगाच्या कानाकोपऱ्यातून मिळवलेलं ज्ञान रंगभूमीवर निश्चितच अजमावून बघता येतं. एखादा प्रयोग फसला तर हिरमुसलं न होता नव्या प्रयोगाची आखणी करण्याची मुभा असतेच रंगकर्मीना जगभरातील नाटय़प्रयोगांतून वेचलेली, माझ्या परडीत साठलेली ज्ञानाची फुलं मला परत रंगभूमीलाच अर्पण करता येतात याचं मनस्वी समाधान वाटतं. प्रयोगशील नाटकांशी माझी नाळ कायमची जोडली गेलेली राहो, हीच नटराजाचरणी प्रार्थना\nमागच्या लेखामध्ये ‘प्रपोजल’ची प्रकाशयोजना शीतल तळपदेची होती’ असा चुकीचा उल्लेख माझ्याकडून झाला. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. वास्तविक प्रदीप मुळ्येंनीच नेपथ्य आणि प्रकाशयोजना- दोन्हीचा भार उचलला होता.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nVIDEO : शिवाजी नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणा...\nशिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याबद्दल शरद म्हणतो, 'नजरेचा इशारा इकडे तिकडे झाला तरी...'\n'या' बॉलिवूड अभिनेत्रीचे होते पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत अफेअर\nया देशात सापडला ९० वर्षांपूर्वीचा मिकी माऊस\n‘तान्हाजी'च्या ट्रेलर लाँचला पत्रकाराने तैमुरबद्दल विचारला 'हा' मजेदार प्रश्न, सैफ म्हणाला...\nबनावट नोटांप्रकरणी एकही गुन्हा दाखल नाही\n‘कर्करोग योद्धय़ां’कडून राज्यात २०३४ शस्त्रक्रिया\nअमित शहांकडून झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अयोध्येचा मुद्दा\nभारतीय क्रिकेटमध्ये गुलाबी क्रांती\nयूएनएससीमध्ये पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित\n‘देशातील राष्ट्रीय महामार्गाच्या ५६६ प्रकल्पांना विलंब’\nकाश्मीरमध्ये दुकाने, व्यापारी संकुले दुसऱ्या दिवशीही बंद\nकेंद्र सरकारच्या नोकऱ्यांमधील ७ लाख पदे रिक्त\n‘काश्मीरमध्ये संपूर्ण निर्बंध असल्याचा आरोप करणाऱ्या याचिका चुकीच्या’\nप्रकाशझोतातील कसोटीकडे मनोरंजन म्हणून पाहू नये\n\"नथुराम गोडसे आमच्या मनात\" म्हणत सुभाषचंद्र बोस यांच्या पणतीने केली पूजा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://advrajjadhav.blogspot.com/2012/09/blog-post.html", "date_download": "2019-11-22T00:48:08Z", "digest": "sha1:CODVUJ6PKLTVKOWDEJVXG2WWG6UZTNHS", "length": 29600, "nlines": 134, "source_domain": "advrajjadhav.blogspot.com", "title": "ADV. RAJ JADHAV: बाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं......!!!", "raw_content": "\nमी अॅड.राज जाधव, बाबासाहेबांची लेखणी आणि शिवरायांची तलवार हाती घेऊन लढणारा एक तरुण, देव-धर्मासारख्या भाकड गोष्टीं ऐवजी \"फुले-शाहू-आंबेडकर\" यांच्या विचारांवर विश्वास ठेवणारा. आजवर ज्या माणसांनी बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी आपले आयुष्य खर्ची घातले त्या महापुरुषांना जातीच्या आणि रंगांच्या चौकटीतून बाहेर काढण्यासाठी हा छोटासा प्रयत्न. माझे विचार तुम्हालाही पटलेच पाहिजेत आणि तुम्हीही ते स्वीकारावे असा माझा आग्रह नाही. परंतु तुम्ही विचार करावा ही विनंती....\nकाल सायंकाळी \"फेसबुक\" या सोशल वेबसाईटवर एक��� मित्राच्या \"ग्रुप\" मध्ये मला खालील \"पोस्ट\" आढळली,\n\"बाबासाहेब पत्राची सुरुवात \"जय शिवराय” या शब्दाने करीत. भारताची राज्यघटना लिहितानाही बाबासाहेब शिवरायांच्या स्वराज्य कारभाराला प्रमाण मानतात.\nयाचा त्यांनी स्वत: उल्लेख केलेला आढळतो....\nअश्या पोस्ट सर्रास आज काल बिन्धीक्कतपणे कुठेहि आढळत आहेत, त्यामुळे आंबेडकरी तरुणांमध्ये संभ्रम निर्माण झालेला दिसतोय, त्यासाठी ब्लॉग च्या विश्वात मी ज्यांना आपले आदर्श मानतो, त्या एम. डी. रामटेके सरांच्या एका लेखाचा संदर्भ घेऊन या नवतरुणांचा संभ्रम दूर करण्याचा पर्यंत करणार आहे.\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं - ०१\nभवानीचं चित्र असलेलं पत्र.\nआजकाल काही सामाजिक संघटना शिवराय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा वापर करून आपल्याला हवे ते वदवून घेण्याचे काम करीत आहेत, नेटवर अन सर्वत्र या लोकानी असा प्रचार चालविला आहे की बाबासाहेब हे शिवाजी महाराजांचे भक्त होते वा भवानी देवीचे ते भक्त होते. अन पुरावा म्हणुन त्यांचे अगदी सुरुवाते पत्र पुढे केले जाते ज्यावर जय भवानी असे लिहले आहे. तेंव्हा सर्व बौद्धाना सुद्धा शिवाजी महाराज पुज्यस्थानी आहे. तसेच भवानी माताही आहे. एवढ्यावरच न थांबता या लोकानी असाही प्रचार चालविला आहे की संत तुकाराम हे बाबासाहेबाना अत्यंत पुज्य स्थानी होते. म्हणुन आपल्या मंचावरुन तुकारामाचं जगत गुरु म्हणुन उदात्तीकरण करण्यात येत आहे. प्रतिप्रश्न केल्यास ते असे उत्तर देतात की बाबासाहेबानी स्वत: त्यांच्या पाक्षिकांमधून तसे लिहले आहे. पण हे लोकं एक साधी गोष्ट विसरतात की तसे असल्यास मग बाबासाहेबानी कबीरा ऐवजी तुकारामानांच आपले गुरु मानले नसते का पण तत्पूर्वी हे शिवाजी महाराज व भवानीचा विपर्यास परतवून लावण्यासाठी आधी अस्सल पत्रांचे नमूने पहा.\nअगदी सुरुवातीला बाबासाहेबानी आपल्या लेटरहेडवर भवानीचे चित्र व तलवार अन पेन छापून घेतले होते. त्याचे कारण असे आहे की बाबासाहेबांचे मुळ आडनाव सपकाळ अन देवी भवानी ही सपकाळांची कुलदेवता. म्हणुन बाबासाहेबानी तसे चित्र छापून घेतले. पण नंतर हळू हळू त्यानी या देवताना हद्दपार करुन निरिश्वरवादी बौद्ध धर्माला आदर्श मानुन समतेची मुल्ये स्विकारली. पण या लोकांनी बाबासाहेबांच्या अगदी सुरुवातीच्या ( व नंतर टाकुन दिलेल्या) या भवानी���ं भांडवल करुन बाबासाहेबांच्या चरित्रात शिवाजी महाराज घुसडविण्याचा चंग बांधला आहे. पण सुदैवाने बाबासाहेबांच्या एकून वाटचालीत कसा बदल झाला हे दर्शविणार सगळे अस्सल पत्र व लेटरहेट माझ्याकडे असल्यामुळे मी ते सर्व पत्र ईथे कालक्रमानूसार मांडणार आहे. आपल्या लोकांनी आता जागं व्हावं अन या लोकांच्या विपर्यासाला विरोध करावा. आज जर आपण गाफिल बसलो तर उदया हे लोक बाबासाहेबांच्या चरित्रात दैवतांची घुसखोरी करवून इतिहास विकृत केल्या शिवाय थांबणार नाहीत.\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं - ०२\nमे १९३१ मधले पत्र जिथे भवानी नाही.\n१९३१ मधिल हे पत्र (पत्रं - ०२) व त्या लेटरहेड वरील चित्रातील बदल हे सांगते की बाबासाहेबानी भवानीला जयभीम ठोकला अन आपल्या लेटरहेडवर आता फक्त तलवार व लेखनी एवढचं ठेवलं.\nपहिल्या पत्रात तलावर अन लेखनी सोबत तो-यात दिसणारी भवानी माता ईथे बाबासाहेबानी सन्मानपुर्वक बाजूला सारून आपण त्या विचारधारेपेक्शा वेगळ्या विचारधारेचे आहोत याचा पुरावा दिला. आपल्या हजारो पिढ्यानी ज्या भवानीला कुलदैवत म्हणुन जोपासले त्या देवीचा सुरुवातीला बाबासाहेबानाही अभिमान वाटे हे पहिल्या लेटरहेडवरुन खुलासा होतो. पण आता मात्र ती देवी माझ्या वा माझ्या बांधवांच्या दु:खाचे निवारण करणार नाही व नुसती फसवी अन आभासी आदर्श बाबासाहेबानी ओळखली अन लगोलगो त्याना आपल्या आयुष्यात काहिच स्थान नाही हे सिद्ध करणारा पुरावा म्हणजे या दोन लेटरहेडमधील बदल होय.\nबाबासाहेबांच्या जीवनात एक एक गोष्ट कशी बदलत गेली. त्यानी एकदम धर्मांतर केला नसुन तो विचार हळू हळु कसा आकार घेत गेला याचा अंदाज तुम्हाला या अस्सल पत्रांच्या लेखमालिकेतुन येईलच. बाबासाहेबांच्या सुरुवातीच्या काळातील अन शेवटच्या काळातील परस्पर टोकाचे वाटणारे धार्मिक विचार मधल्या काळातील एकंदरीत जुलमी अन जातियभेदाच्या समर्थन करणा-या हिंदूमुळे आकार घेत गेले. बाबासाहेबानी स्वत: आपल्यातील हिंदुला विसर्जीत करायला सुरुवात केली. बाबासाहेबांचे वडील अत्यंत धार्मिक हिंदु गृहस्थ होते. लहानपणी त्याना श्लोक व स्त्रोते म्हटल्याशिवाय सायंकाळचे जेवण मिळत नसे. अशा धार्मिक वातावरणात ज्याची जडण घडण झाली त्या बाबासाहेबानी आतल्या हिंदूचे विसर्जन करायला बराच वेळ लागेल हे ताळले होते. अन वरील पत्रांतील नमुन्य��तुन ती आतमधल्या हिंदुच्या विसर्जनाची श्रुंखला आपल्याला बघता येईल.\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं - ०३\n१९३१ च्या शेवट पर्यंत बाबासाहेबानी आपल्या लेटरहेड मधे केलेला बदल अत्यंत उल्लेखनीय आहे. आज पर्यंत जे बाबासाहेब जय भवानीच्या लेटरडवरुन सर्व पत्रव्यवहार चलवित त्यानी १९३१ च्या शेवटी तो लेटरहेड बाद केला. या नंतर कधीच त्यानी जयभवानी वा आपल्या कुलदेवीच्या नावाचं लेटरहेड वापरलं नाही. यापुढील सर्व पत्र हे त्यांच्या नावानी छापलेल्या लेटरहेडवरच दिसतील.\nबाबासाहेबांच्य पुढील सर्व पत्रव्यहारातील लेटरहेडवर त्यांच्या नावाखाली त्यांचे शिक्षण व पदव्या छापलेल्या दिसतात. खरं तर १९३० च्या आधिच त्यानी या सगळ्या पदव्या मिळविल्या होत्या. पण आता पर्यंत त्यानी त्या पदव्यांच्या ऐवजी भवानीला स्थान दिले होते. परंतू महाड सत्याग्रहानंतर बाबासाहेबांच्या विचारांमधे अमुलाग्रह बदल घडून आला.\nत्यानी प्रत्येक गोष्टीला चिकित्सकपणे पाहणे सुरु केले. किंवा आपण जे करणार त्याचं अनुकरण माझा भोळा समाज करतो आहे हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे बाबासाहेबानी प्रत्येक कृती करताना ती पुढे अनुयायांद्वारे अनुकरण करण्यात येणार आहे तेंव्हा ती अत्यंत विचारपुर्वक केली जावी यावर कटाक्षाने लक्ष दिले. अन्यथा माझा बांधव भरकडला जाऊ शकतो याची त्याना जाण होती. याचाच परिणाम म्हणुन बाबासाहेबानी आपल्या कृतून भवानी देवीला बगल दिली अन दलिताना निरिश्वरवादाच्या दिशेनी पाऊल टाकण्याचा संकेत दिला.\n१९५५ पर्यंतच्या प्रवासात बाबासाहेबांच्या लेटरहेड्सनी कसा प्रवास केला याचा आपण धावता आढावा घेतला आहे. एम. डी. रामटेके सरांकडे सुमारे १५० पेक्षा जास्त अस्सल हस्तलिखीत पत्रे उपलब्ध आहेत. बाबासाहेबांच्या नावानी कुणी काहिही बरळत सुटले आहेत. आमच्या पुढेच त्यांच्या चरित्रात विपर्यास करण्याचा कट चालविला जात आहे. ज्याना कुणाला बाबासाहेबांच्या इतर कुठल्याही असली कागदपत्रांची खात्री करुन घ्यावयाची आहे त्यानी मला संपर्क साधावा. मी तसे कागदपत्र उपलब्ध करुन बाबासाहेबांबद्दल निर्माण केला जाणारा संभ्रम दुर करण्याचे माझ्या परिने सर्वतोपरी प्रयत्न करीन. काहि लोकं आपल्या चळवळीला सुरुंग लावण्याचे काम करीत आहे. बाबासाहेबांना चख्ख शिवाजी महाराज व भवानीचा अनुयायी बनविन्याचे षडयंत्र चालविले जात आहे.\nछत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्यात सर्व जातींच्या लोकांना सामील करून घेतले, अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या महार लोकांना किल्लेदार बनविले, आपले अंगरक्षकामध्ये मुस्लीम सरदार देखील सामील केले, सर्व जाती धर्माच्या लोकांना आपल्या सोबत घेवून स्वराज्याची पताका फडकावली, छत्रपती शिवरायांचे कार्य अनमोल आहे, परंतु काही समाजविघातक लोक बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवराय यांच्या विचारांमध्ये आपले विचार घुसवून राजकीय स्वार्थ साधत आहेत. तेव्हा मित्रानो तुम्हाला कळकळीची विनंती आहे, आंबेडकरी समाज म्हणजे अभ्यासू वृत्तीचा समाज समजला जातो, म्हणून मी म्हणतोय किंवा एम. डी. रामटेके सर म्हणतायेत म्हणून नाही तर कोणतीही गोष्ट अभ्यासल्या शिवाय त्यावर विश्वास ठेवू नका, तुम्हाला ज्या ज्या गोष्टींबद्दल शंका असतील तर त्या अभ्यासाने दूर करा, सारणी पुराव्या निशी साबित केले कि बाबासाहेब कोणाचा आदर्श घेवून चालत होते, त्यामुळे तुमच्या मनातील संभ्रम थोड्या प्रमाणात दूर झालेला असेल असे मी समजतो. जय भीम...जय बुद्ध...जय भारत...\n- अँड. राज जाधव...\nमूळ लेख इथेही वाचू शकता - एम. डी. रामटेके.\nRaj सर आपण डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्रांबद्दल खुपच महत्वपूर्ण अशी माहीती दिली त्याबद्दल आपले खुप खुप आभार. आपल्या लेखातील एक गोष्ट मनाला नाही पटली ती आपणास व्यक्त करत आहे. आपण दीलेल्या लेखातील काही ओळी\n\"......एवढ्यावरच न थांबता या लोकानी असाही प्रचार चालविला आहे की संत तुकाराम हे बाबासाहेबाना अत्यंत पुज्य स्थानी होते. म्हणुन आपल्या मंचावरुन तुकारामाचं जगत गुरु म्हणुन उदात्तीकरण करण्यात येत आहे.\nप्रतिप्रश्न केल्यास ते असे उत्तर देतात की बाबासाहेबानी स्वत: त्यांच्या पाक्षिकांमधून तसे लिहले आहे. पण हे लोकं एक साधी गोष्ट विसरतात की तसे असल्यास मग बाबासाहेबानी कबीरा ऐवजी तुकारामानांच आपले गुरु मानले नसते का \nया ओळी मद्ये तुम्ही संत कबीर व् संत तुकाराम महाराज यांच्या मद्ये comparison ( तुलणा ) केल आहे.\nआपण अस बहूजन महापुरुषांमध्ये comparison करने योग्य आहे का...\nया ओळीतिल पहिली ओळ \"...या लोकांनी असाही प्रचार चालविला आहे...\" यातिल 'या लोकांनी' म्हणजे नेमकं कोणी हे नाही समजल.\nयाचा अर्थ आम्ही 'मराठा लोकांनी' असा घ्यायचा का.. लेखातून तर हेच अभिप्रेत होत आहे.. कृपया ��े आपण स्पष्ट करावे.\nयाव्यतिरिक्त आपण लेख अतिशय सुरेख लिहिला आहे.\nधन्यवाद अनिकेत जी, मुळात हा लेख एम.डी रामटेके सर यांच्या लेखावरून घेतला आहे,\nसंत कबीर आणि संत तुकाराम यांची तुलना होऊ शकत नाही आणि दोघे हि आपापल्या स्थानी योग्य आहेत,\nदुसरे म्हणजे \"या लोकांनी\" म्हणजे \"मराठा समाज\" किंवा इतर कोणताही समाज इथे अपेक्षित नाही, त्या एवजी \"काही स्वार्थी द्वेशवादी संघटना\" असे म्हणावयाचे आहे.\nखैरलांजी हत्याकांडात न्याय मिळाला का \nजातीअंतासाठी आंतरजातीय विवाह आवश्यक..........\nएक विद्रोही कवी...नामदेव ढसाळ....\nएक विद्रोही कवी... नामदेव ढसाळ.... नामदेव लक्ष्मण ढसाळ (जन्मः फेब्रुवारी १५, इ.स. १९४९ पुणे जिल्हा) मराठी दलित साहित्यातील परिवर्तन...\n बाबासाहेबांवरील काही निवडक कवींच्या कवितांचा संग्रह केलेला आहे, कविता वाचून स्फूर्ती आली पाहिजे हाच उद्देश...\nदेव देवळात नसते, देवळात पुजाऱ्याचं पोट असते...\nदेव देवळात नसते, देवळात पुजाऱ्याचं पोट असते..... एका गावात एक नवीन मंदिर बांधण्यात आले. त्यानिमित्त गाडगेबाबांना कीर्तनासाठी बोलावण्...\n काल सायंकाळी \" फेसबुक\" या सोशल वेबसाईटवर एका मित्राच्या \"ग्रुप\" मध्ये ...\nक्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे...\nक्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे... भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात अशा अनेक व्यक्ती आहेत की, ज्यांनी मोलाची कामगिरी बजावली, परंतु ते सर्व ...\nजमीन / मालकी हक्क / वारस विषयक हक्क काय आहेत \nजमीन/ मालकी हक्क/ वारस विषयक हक्क काय आहेत जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या प्रयोजनाकरीता जे रेकॉर्डस् ठेवले जातात त्यांना भुमि अभि...\nमिलिंद प्रश्न - भाग पहिला....\"नागसेन आयुष्मान रोहनची भेट\"...\nमिलिंद प्रश्न - भाग पहिला.... \"नागसेन आयुष्मान रोहनची भेट\"... \"मिलिंदपनहो\" म्हणजेच\" मिलिंद प्रश्न\" हा...\n जग बदल घालूनी घाव सांगून गेले मला भीमराव सांगून गेले मला भीमराव गुलामगिरीच्या या चिखलात\nएक वेदनामय दुपार.....आणि सोनबा येलवे.....\nएक वेदनामय दुपार.....आणि सोनबा येलवे..... 1939-1946 च्या काळात पनवेलच्या नाक्यावर घडून गेलेली ही वेदनामय, दारुण घटना.... हा का...\n१४ आक्टोंबर - धम्मचक्र प्रवर्तन दिन....\n१४ आक्टोंबर - धम्मचक्र प्रवर्तन दिन.... डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ आक्टोंबर १९५६ रोजी नागपूर येथील दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन...\nजिवाची बाजी लावणारा मी एक बाजीगर आहे...\nमनुवादाल�� विळखा घालणारा मी एक अजगर आहे...\nघेतला आहे आदर्श आता शिवबाच्या तलवारीचा...\nजतिवाद्याला गाडनारा मी एक भीम टायगर आहे..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://balkadu.com/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2019-11-22T00:08:13Z", "digest": "sha1:PKXAKL6AJPIUQ2U2OZJUIPPDVU75PIBV", "length": 7632, "nlines": 173, "source_domain": "balkadu.com", "title": "कोल्हापूर जिल्हा पत्रकार टीम – बाळकडू वृत्तपत्र", "raw_content": "\nहिंदुहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे \"बाळकडू\"\nउत्तर महाराष्ट्र व खान्देश\nउत्तर महाराष्ट्र व खान्देश\nमुंबई शहर-उपनगर पत्रकार टीम\nठाणे जिल्हा पत्रकार टीम\nपालघर जिल्हा पत्रकार टीम\nरायगड जिल्हा पत्रकार टीम\nरत्नागिरी जिल्हा पत्रकार टीम\nसिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार टीम\nपुणे जिल्हा पत्रकार टीम\nसांगली जिल्हा पत्रकार टीम\nसातारा जिल्हा पत्रकार टीम\nसोलापूर जिल्हा पत्रकार टीम\nकोल्हापूर जिल्हा पत्रकार टीम\nउत्तर महाराष्ट्र व खान्देश\nनाशिक जिल्हा पत्रकार टीम\nधुळे जिल्हा पत्रकार टीम\nनंदुरबार जिल्हा पत्रकार टीम\nजळगाव जिल्हा पत्रकार टीम\nसंभाजीनगर जिल्हा पत्रकार टीम\nजालना जिल्हा पत्रकार टीम\nपरभणी जिल्हा पत्रकार टीम\nहिंगोली जिल्हा पत्रकार टीम\nनांदेड जिल्हा पत्रकार टीम\nबीड जिल्हा पत्रकार टीम\nलातूर जिल्हा पत्रकार टीम\nधाराशिव जिल्हा पत्रकार टीम\nअमरावती जिल्हा पत्रकार टीम\nअकोला जिल्हा पत्रकार टीम\nबुलढाणा जिल्हा पत्रकार टीम\nयवतमाळ जिल्हा पत्रकार टीम\nवाशीम जिल्हा पत्रकार टीम\nनागपूर जिल्हा पत्रकार टीम\nवर्धा जिल्हा पत्रकार टीम\nचंद्रपूर जिल्हा पत्रकार टीम\nगोंदिया जिल्हा पत्रकार टीम\nभंडारा जिल्हा पत्रकार टीम\nगडचिरोली जिल्हा पत्रकार टीम\nपत्रकार व्हा. (पेमेंट गेटवे)\nसभासद व्हा. (पेमेंट गेटवे)\nकोल्हापूर जिल्हा पत्रकार टीम\nकोल्हापूर जिल्हा पत्रकार टीम (पत्रकार)\nकोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी (रिक्त)\nकोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी (महिला रिक्त)\nचंदगड विधानसभा प्रतिनिधी (रिक्त)\nराधानगरी विधानसभा प्रतिनिधी (रिक्त)\nकागल विधानसभा प्रतिनिधी (रिक्त)\nकोल्हापूर दक्षिण विधानसभा प्रतिनिधी (रिक्त)\nकरवीर विधानसभा प्रतिनिधी (रिक्त)\nकोल्हापूर उत्तर विधानसभा प्रतिनिधी (रिक्त)\nशाहुवाडी विधानसभा प्रतिनिधी (रिक्त)\nहातकणंगले विधानसभा प्रतिनिधी (रिक���त)\nइचलकरंजी विधानसभा प्रतिनिधी (रिक्त)\nशिरोळ विधानसभा प्रतिनिधी (रिक्त)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://m.transliteral.org/pages/i080106090114/view?page=1", "date_download": "2019-11-22T00:17:14Z", "digest": "sha1:RMO2QEFHJ2SMOF45VZ7C3S5GBCBIMQKY", "length": 4008, "nlines": 44, "source_domain": "m.transliteral.org", "title": "संत चोखामेळा", "raw_content": "\nअभंग संग्रह आणि पदे|\nश्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्‍पृश्‍य होते.\nसंत चोखामेळा - उपदेश\nश्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्‍पृश्‍य होते.\nसंत चोखामेळा - उपदेश\nश्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्‍पृश्‍य होते.\nसंत चोखामेळा - उपदेश\nश्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्‍पृश्‍य होते.\nसंत चोखामेळा - भाव\nश्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्‍पृश्‍य होते.\nसंत चोखामेळा - विटाळ\nश्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्‍पृश्‍य होते.\nसंत चोखामेळा - समाजाचे वर्ण\nश्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्‍पृश्‍य होते.\nसंत चोखामेळा - नामदेव स्तुती\nश्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्‍पृश्‍य होते.\nसंत चोखामेळा - संकीर्ण\nश्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्‍पृश्‍य होते.\nसंत चोखामेळा - जोहार\nश्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्‍पृश्‍य होते.\nसंत चोखामेळा - प्रसाद\nश्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्‍पृश्‍य होते.\nश्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्‍पृश्‍य होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%8B_%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE,_%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B2", "date_download": "2019-11-21T23:56:31Z", "digest": "sha1:C6WRSSRZNMW7K6R3VVHX7CMWE625AQKX", "length": 4705, "nlines": 127, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अफोन्सो पहिला, पोर्तुगाल - विकिपीडिया", "raw_content": "\nअफोन्सो पहिला (जून २५, इ.स. ११०९:ग्विमाराएस - डिसेंब��� ६, इ.स. ११८५) हा पोर्तुगालचा राजा होता. याला अफोन्सो एन्रिकेस या नावानेही ओळखत असत.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. ११०९ मधील जन्म\nइ.स. ११८५ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० फेब्रुवारी २०१७ रोजी ०९:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/chaturang-news/woman-1106784/", "date_download": "2019-11-22T01:18:19Z", "digest": "sha1:J3U3VQ34DIAEQYYEBQ6OGQCFL2T3IONC", "length": 34713, "nlines": 211, "source_domain": "www.loksatta.com", "title": "फणी करंडा ते राष्ट्रीय संचलन | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनायजेरियन नागरिकांना घर भाडय़ाने देणाऱ्या ५ जणांवर गुन्हा\nसिडकोच्या घरांची सोडत आगरी कोळी भवनात\nवाहतूक कोंडीवरून नगरसेवक आक्रमक\nकांदा दराची चढाई सुरूच\nधुळ्यात महाआघाडीचा प्रयोग यशस्वी होणार\nफणी करंडा ते राष्ट्रीय संचलन\nफणी करंडा ते राष्ट्रीय संचलन\n‘स्त्री’ मासिकाच्या पहिल्या अंकावर फणी करंडय़ाच्या पेटीपाशी बसून प्रसाधन करणारी ‘स्त्री’ होती. तर १९४७ च्या २०० व्या अंकावर हसतमुखाने आत्मविश्वासाने हातात तिरंगी झेंडा घेऊन संचलनात\n‘स्त्री’ मासिकाच्या पहिल्या अंकावर फणी करंडय़ाच्या पेटीपाशी बसून प्रसाधन करणारी ‘स्त्री’ होती. तर १९४७ च्या २०० व्या अंकावर हसतमुखाने आत्मविश्वासाने हातात तिरंगी झेंडा घेऊन संचलनात सहभागी घेणारी स्त्री होती. फणी करंडा ते राष्ट्रीय संचलनापर्यंतच्या सर्वागीण संक्रमणादरम्यानची ही बदलती स्त्रीरूपं.\n‘‘तुमच्या पत्नीला चकित करून तिची कळी खुलविण्याची एक युक्ती तुम्हाला सांगू का तिचे नाव ‘स्त्री’ मासिकाच्या वर्गणीदारांत तिच्या नकळत नोंदवा.’’\n‘किलरेस्कर’ जुलै १९३०च्या अंकात ‘स्त्री’ मासिकाची जाहिरात प्रसिद्ध झाली. लगेचच किलरेस्करवाडी येथील पोस्ट ऑफिसवर मनिऑर्डर्सचा पाऊस पडू लागला. पंधरा दिवसांत एक हजार वर्गणीदार ‘स्त्री’ला मिळाल���. आजपासून ८५ वर्षांपूर्वी १९३० साली स्त्रियांसाठी प्रसिद्ध होणाऱ्या नवीन मासिकाला मिळणारा हा उत्स्फूर्त प्रतिसादच अतिशय बोलका, स्त्रीमनाची काळाबरोबर वाढलेली ‘संवादाची भूक’ आणि ‘काळाची बदलेली गरज’ व्यक्त करणारा होता.\nस्त्रियांच्या दृष्टीने प्रारंभीची ज्ञानदान वा वैचारिक प्रगतीची गरज बदलून गेली होती. सर्वच स्तरांवर एकाच वेळी, वेगाने बदलणाऱ्या काळात, एकाच वेळी विविध प्रकाराने संवाद करणाऱ्या ‘सखी’ची, ‘मैत्रिणी’ची गरज स्त्रियांना होती.\nबाहय़ वातावरणात समाजजीवनात अनेक प्रवाह एकाच वेळी उसळत होते. स्त्रियांच्या संदर्भातसुद्धा नवीन घडामोडींना वेग आला होता. सांस्कृतिक जीवनात नवपरिवर्तन येत होते. राजकीय स्तरावरची ‘स्वातंत्र्य चळवळ’ देशप्रेमाला नवीन उधाण देत होती. सर्वच प्रवाहांच्या परस्परांवर होणाऱ्या परिणामांतून सांस्कृतिक वातावरण, सांस्कृतिक जीवनाचा ‘कायापालट’ घेऊ लागला. एकंदरीत काळ सतत ‘हॅपनिंग’चा होता. स्त्री जीवनावरही सर्व घटनांचे परिणाम पूर्वीपेक्षा वेगाने, तीव्रतेने होत होते. स्त्रियांचे अनुभवविश्व, जीवन क्षेत्र विस्तृत होत होते. एकोणिसाव्या शतकात १८५० नंतर स्त्री जीवनाच्या उत्क्रांत होणाऱ्या जीवनाच्या वाटचालीचा उत्कर्षांपर्यंत जाणारा टप्पा या सर्व मंथनातून स्वातंत्र्य प्राप्तीच्या घटनेपर्यंत आकाराला आला.\nसर्वात महत्त्वाचा परिणाम राजकीय दृष्टीने झालेल्या बदलांचा स्त्रियांच्या मनोरचनेवर झाला. गांधीयुगाची सुरुवात, स्वातंत्र्य चळवळीचे नवे पर्व, सत्याग्रह आंदोलने यांनी भारलेले असताना म. गांधीजींच्या प्रेरणेने आणि आवाहनाने स्त्रिया राजकीय क्षेत्रातील कार्यात सहभागी होऊ लागल्या. प्रभातफेऱ्या, धरणे आंदोलन, चरखा आंदोलन, इत्यादी उपक्रमांतून हिरिरीने काम करू लागल्या. स्त्रीमनात नवीन ऊर्जा निर्माण झाली. अनसूयाबाई काळे, यशोदाबाई भट, मालिनी सुखथनकर इत्यादी स्त्रिया आघाडीवर होत्या. काँग्रेस, हिंदू महासभा इत्यादी राजकीय पक्षांनी महिला शाखा सुरू केल्याने राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रियांची संख्या वाढत गेली.\nकाही वर्षांपूर्वी ‘नाटकांत स्त्रियांच्या भूमिका स्त्रियांनी कराव्यात का’ अशी चर्चा होत होती. १९१३ सालच्या ‘राजा हरिश्चंद्र’ चित्रपटात राजाच्या दरबारात नर्तिकेचे नृत्य ���्यावे या विचारांनी दादासाहेब फाळके यांनी एका स्त्रीला तयार केले होते. परंतु काही स्त्रियांनीच स्टुडिओत येऊन संबंधित स्त्रीला ‘वाळीत टाकण्याची’ धमकी देत आपल्याबरोबर परत नेले होते. त्याच मराठी समाजात लक्षणीय बदल झाला. संगीत क्षेत्रात हिराबाई बडोदेकर, नाटय़ क्षेत्रात ज्योत्स्ना भोळे, चित्रपटात दुर्गाबाई खोटे यांनी काम करण्यास सुरुवात केल्याने कलाक्षेत्राच्या रूपाने नवं अवकाश स्त्रियांसमोर खुलं झालं होतं.\nस्त्रियांचे लेखन, संपादन आता समाजात रुळले होते. स्त्रियांच्या लेखनाला उत्तम प्रतिसाद मिळत होता. लेखिका, कलाकार, कवयित्री अशी स्त्रियांना ओळख मिळाली. जाणीवपूर्वक लेखन करणाऱ्या स्त्रियांची पिढी पुढे येत होती. ‘कळय़ांचे नि:श्वास’ व्यक्त करण्याची ओढ लागली होती. स्त्री-शिक्षणाचा विस्तारही लक्षणीय होता. मोठय़ा संख्येने स्त्रिया महाविद्यालयीन शिक्षणाकडे वळत होत्या. म. कर्वे यांच्या महिला विद्यापीठातून ‘गृहीतगमा’, ‘प्रदेशायगमा’ या पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या मालतीबाई बेडेकर, कृष्णाबाई मोटे, कमलाबाई देशपांडे, गोदावरी केतकर यांची पिढी कार्यरत झाली होती. स्त्रियांच्या संघटित कार्याच्या दृष्टीने तर मोठा पल्ला गाठला. स्त्री-परिषदांच्या रूपाने स्त्रिया संघटित कार्यात उतरल्या. स्त्रियांचे हक्क, अधिकार, शिक्षण इत्यादींविषयी विचार व्यक्त करून ठराव मांडत होत्या. १९२७ मध्ये पुण्यात पहिली अखिल भारतीय महिला परिषद भरली. मध्यवर्ती परिषदेच्या प्रभावातून सर्व राज्यांत, जिल्हा, तालुका स्तरांवरही ‘परिषद’ कल्पनेचा वेगाने विस्तार झाला. बरोबरीने स्त्रियांची ‘महिला मंडळे’, ‘वनिता समाज’ स्थापन झाले. स्त्रियांच्या संघटनांचे जाळे वेगाने विस्तृत झाले. अगदी कनिष्ठ पातळीवरही स्त्रियांना एकत्र आणून बांधून ठेवण्याचे काम महिला मंडळे करीत. नव्या युग संवेदनेचा फैलाव होऊन स्त्रियांच्यात नवीन जाग येत होती.\n१९२९ साली ‘बालविवाह प्रतिबंधक कायदा’ संमत झाला. त्यापाठोपाठ स्त्रियांचा वारसा हक्क, दत्तक घेण्याच्या हक्काची चर्चा सुरू होती. एकीकडे ‘वुमन स्पोर्टस् असोसिएशन’ची स्थापना होऊन स्त्रियांच्या शारीरिक शिक्षणाचा विचार पुढे येत होता. तेव्हाच दुसरीकडे र.धों. कर्वे यांचे संततिनियमनाचे कार्य समाजात क्रांती करण्यास पुढे य���त होते. तेव्हाच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दलित मुक्ती आंदोलनाने वेग घेतला. डॉ. आंबेडकरांनी प्रारंभापासून स्त्रियांनाही आंदोलनात उतरण्याचे आवाहन केल्याने दलित स्त्रीसुद्धा जागृत होऊ लागली.\nयांसारख्या सर्व प्रवाहांतून सांस्कृतिक जीवनाचा पोत बदलत होता. १९३० ते १९४० च्या दशकाच्या अखेरीस सुरू झालेल्या महायुद्धाने बदलांना गती व नवे संदर्भ दिले. महागाई, महानगरांची वाढ होऊ लागल्याने परंपरागत जीवनव्यवस्थेला छेद गेले. स्त्रियांच्या नोकरीची गरज निर्माण झाली.\nसाहजिकच सर्व दिशांनी येणाऱ्या संक्रमणाला स्त्रियांना सामोरे जायचे होते. अनेक बदल समजून घेत पुढे जायचे होते. वैचारिक प्रगल्भता, समकालीन युगसंवेदनेचे स्त्रियांना भान देणे व त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला मदत करणे ही ‘काळाची गरज’ संपादनासाठी पुढे येणाऱ्या पिढीला तीव्रतेने जाणवत होती.\nप्रवाही समाजजीवनात वेग येत असताना स्त्रियांना बरोबर घेऊन जायचे होते. स्त्री-जगाचे प्रबोधन करायचे होते. परंतु शिक्षकाची भूमिका बदलून सहयोगी सहकार्याची भूमिका घ्यायची होती. नवविचारांना व्यक्त होण्याला चालना द्यायची होती. धार्मिक कल्पनांपासून सौंदर्यदृष्टीपर्यंत स्त्रियांच्यात फेरबदल घडवून आणायचा होता.\nसंपादकांनाही काळाचे भान येत असल्यानेच स्त्रियांच्या नियतकालिकांचे अंतरंग पालटणे स्वाभाविक होते. नव्हे, ते आवश्यक होते. त्या दिशेने वाटचाल सुरू झाली होतीच. वातावरणात निर्माण झालेल्या तप्ततेने ‘स्त्री’ मासिकाला जन्म दिला. संपादक शंकरराव किलरेस्कर यांनी कालसुसंगत नवसंकल्पनेचा ‘स्त्री’च्या रूपाने आविष्कार केला. ऑगस्ट १९३० मध्ये\n‘स्त्री’च्या प्रत्यक्ष आगमनापूर्वी ‘किलरेस्कर’ मासिकात १९२६ पासून प्रसिद्ध होणाऱ्या ‘स्त्रियांचे पान’मधून मासिकाचे वेगळेपण खुणावत होते. गंगाबाई जांभेकर संपादन करीत असल्या तरी त्यामागे धोरण शंकरराव किलरेस्कर यांचेच होते. ‘स्त्रिया व स्वदेशी संसाराची मांडणी’, ‘सुगृहिणीकशी असते’ हे विषय वाचकांसमोर ठेवताना विवाह जुळवणे बिकट प्रश्न आहे. विवाह कसे जुळवून आणावेत, यावर स्त्रियांनी उपाय सुचवावेत म्हणून संपादक आवाहन करीत होते. मे १९२९ चा किलरेस्करचा महिला विशेषांक ‘स्त्री’च्या आगमनाची वार्ता देणारा, ‘स्त्री’च्या नवरूपाची साक्ष पट���णाराच होता. संपादकीयात शं. वा. किलरेस्करांनी स्त्रियांचा आत्मविश्वास जागृत करण्यासाठी लिहिले, ‘आमच्या राष्ट्राला सध्या कर्तृत्ववान महिला हव्या आहेत. स्त्रिया अधिक कर्तबगार होऊन स्वत:वरील जबाबदारी पार पाडण्यास समर्थ झाल्या पाहिजेत. ‘आम्ही बोलून चालून बायका. आमच्या हातून काय होणार’ असे पालुपद स्त्रियांनी सोडून दिले पाहिजे. हातपाय जोडून स्वस्थ बसल्याने कोणाला काय करता येईल’ असे पालुपद स्त्रियांनी सोडून दिले पाहिजे. हातपाय जोडून स्वस्थ बसल्याने कोणाला काय करता येईल पण प्रयत्न केला असता कोणी गोष्ट असाध्य आहे. कर्तृत्वशक्तीचा बुद्धिमत्तेचा सगळा वाटा परमेश्वराने पुरुषांच्या हवाली केला आहे काय पण प्रयत्न केला असता कोणी गोष्ट असाध्य आहे. कर्तृत्वशक्तीचा बुद्धिमत्तेचा सगळा वाटा परमेश्वराने पुरुषांच्या हवाली केला आहे काय मग आमच्या हातून काहीही व्हायचे नाही असे कोणत्याही स्त्रीने उद्गार काढणे चूक नव्हे काय मग आमच्या हातून काहीही व्हायचे नाही असे कोणत्याही स्त्रीने उद्गार काढणे चूक नव्हे काय’ असे म्हणून संपादकांनी संगमेश्वर येथे हनुमान जयंतीची मिरवणूक पुरुषांकडून निघत नाही. हे पाहताच स्त्रियांनी पुढे घेऊन रथ ओढत नेला. ही हकीकत सांगितली. स्त्रियांना लिहिते करण्यासाठी ‘आदर्श संसार पेला’ स्पर्धा ठेवली. यवतमाळच्या यशोदाबाई भट यांच्या ‘माझा संसार मी कसा करते’ या लेखाला प्रथम क्रमांक मिळाला. चांदीचा पेला मिळाला. ‘स्त्रियांची योग्यता’, ‘संसार सांभाळून देशसेवा’, ‘मधल्या वेळाचे मोल’ हे स्त्रियांचे लेख प्रसिद्ध केले. ‘राणी चन्नमा’, महाराष्ट्र फिल्म कंपनीच्या ‘सैरंध्री’ या चित्रपटात काम करणाऱ्या कमलादेवी यांनी आपल्या आत्मकथनातून स्त्रियांना कला क्षेत्रातील नवीन वाट दाखवली.\n‘सुशिक्षित स्त्रिया या व्यवसायात शिरल्या तर त्या हिंदी चित्रपटांचा दर्जा नि:संशय वाढवतील. परंतु सुशिक्षित स्त्रियांनी या व्यवसायात शिरण्याइतकी आमच्या समाजाची मने अजून तयार झाली नाहीत. दुर्दैवी स्त्रियांना सुदैवी होता येईल असे मात्र हे क्षेत्र आहे. चरितार्थ चालवता येईल इतकी कमाई या व्यवसायात त्यांना करून घेता येईल. मी माझा संसार आज सुखाने चालवीत आहे. शिवाय माझा लौकिक झाला तो काही कमी नाही,’ असा दिलासाही कमलादेवींनी दिला.\nसंपादकांनी ���ेलेल्या ‘नवसंवादाची’ साक्ष स्त्री-वाचकांना पटली. ‘‘महिला विशेषांकाला उत्तम प्रतिसाद मिळालेला बघूनच संपादकांना स्त्रियांसाठी स्वतंत्र नवीन मासिक सुरू करण्याची प्रेरणा मिळाली. यावरून मला हे स्पष्ट दिसून आले की, स्त्रियांचे जग अगदी निराळे असून स्वतंत्र आहे. एवढय़ासाठी त्यांच्या प्रश्नाचा ऊहापोह करणारे, त्यांच्या आवडत्या विषयांविषयी माहिती देणारे महाराष्ट्रीय स्त्रियांसाठी मासिक काढल्यास तेही यशस्वी झाले पाहिजे. सामाजिक सुधारणेच्या बाबतीतही स्त्रियांचे मासिक मोलाची सेवा करू शकेल. ‘स्त्री’ हे सुटसुटीत नाव मला एकदम सुचले.’’ असे शंकरराव किलरेस्कर त्यांच्या आत्मचरित्रात म्हटलेच आहे.\n‘किलरेस्कर’ने आयोजित केलेल्या लेखकांच्या मेळाव्यातसुद्धा नवीन मासिकाच्या कल्पनेला पाठिंबा मिळाला. ‘स्त्रियांच्या हितासाठी वाहिलेले उपयुक्त, स्फूर्तिदायक व मनोरंजक मासिक’ या उपशीर्षकाने ऑगस्ट १९३० मध्ये ‘स्त्री’चा पहिला अंक प्रसिद्ध झाला. विविध विषयांवर स्वतंत्र पद्धतीने संवाद करणारी नवीन मैत्रीण स्त्रियांना मिळाली. लेखिकांना, विचारवंतांना एक व्यासपीठ मिळाले. स्त्रियांच्या मासिकांतील आशय-विषयांचा क्षेत्रविस्तार घेत गेला.\n‘स्त्री’च्या मध्यवर्ती प्रवाहाला ‘महिला’, ‘भगिनी’, ‘नवगृहलक्ष्मी’, ‘वनिताविश्व’ इत्यादी मासिकांच्या रूपाने अनेक प्रवाह, उपनद्यांप्रमाणे मिळाले. वाट मोकळी होत विस्तृत झाली. संवादाची लय बदलत गेली. स्त्रीच्या बौद्धिक, मानसिक वाटचालीच्या, समाजवास्तवाच्या रूपबदलाच्या खुणाही साहजिकच उमटत गेल्या.\n‘स्त्री’च्या पहिल्या अंकावर फणी करंडय़ाच्या पेटीपाशी बसून प्रसाधन करणारी ‘स्त्री’ होती. तर १९४७ च्या २००व्या अंकावर हसतमुखाने आत्मविश्वासाने हातात तिरंगी झेंडा घेऊन संचलनात सहभागी होणारी स्त्री होती. फणी करंडा ते राष्ट्रीय संचलनापर्यंतच्या सर्वागीण संक्रमणातील विविधस्वरूपी संवादाला स्वतंत्रपणे जाणून घ्यायचे आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nस्त्री : समाजातील व निसर्गातील\nउपचाराच्या नावाखाली नको त्या ठिकाणी स्पर्श करणाऱ्या आयुर्वेदीक डॉक्टरला पुण्यातून अटक\nपंचायतीच्या आदेशानंतर पत्नीला भरचौकात केली पट्ट्याने मारहाण\n‘टॉयलेट: एक व्यथा’, सासरी शौचालय नसल्या���े महिलेचा घटस्फोटासाठी अर्ज\nVIDEO : शिवाजी नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणा...\nशिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याबद्दल शरद म्हणतो, 'नजरेचा इशारा इकडे तिकडे झाला तरी...'\n'या' बॉलिवूड अभिनेत्रीचे होते पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत अफेअर\nया देशात सापडला ९० वर्षांपूर्वीचा मिकी माऊस\n‘तान्हाजी'च्या ट्रेलर लाँचला पत्रकाराने तैमुरबद्दल विचारला 'हा' मजेदार प्रश्न, सैफ म्हणाला...\nबनावट नोटांप्रकरणी एकही गुन्हा दाखल नाही\n‘कर्करोग योद्धय़ां’कडून राज्यात २०३४ शस्त्रक्रिया\nअमित शहांकडून झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अयोध्येचा मुद्दा\nभारतीय क्रिकेटमध्ये गुलाबी क्रांती\nयूएनएससीमध्ये पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित\n‘देशातील राष्ट्रीय महामार्गाच्या ५६६ प्रकल्पांना विलंब’\nकाश्मीरमध्ये दुकाने, व्यापारी संकुले दुसऱ्या दिवशीही बंद\nकेंद्र सरकारच्या नोकऱ्यांमधील ७ लाख पदे रिक्त\n‘काश्मीरमध्ये संपूर्ण निर्बंध असल्याचा आरोप करणाऱ्या याचिका चुकीच्या’\nप्रकाशझोतातील कसोटीकडे मनोरंजन म्हणून पाहू नये\n\"नथुराम गोडसे आमच्या मनात\" म्हणत सुभाषचंद्र बोस यांच्या पणतीने केली पूजा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/civic/power-cuts-in-different-areas-of-the-city-as-mumbai-rains-cause-flooding-14747", "date_download": "2019-11-22T00:17:14Z", "digest": "sha1:UBNDFPYVJLMX7BXBKNWD7OVHDTVKXII3", "length": 9966, "nlines": 95, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मुसळधार पावसामुळे मुंबईची 'बत्ती गुल'", "raw_content": "\nमुसळधार पावसामुळे मुंबईची 'बत्ती गुल'\nमुसळधार पावसामुळे मुंबईची 'बत्ती गुल'\nBy मुंबई लाइव्ह टीम\nमुंबईतल्या अनेक भागांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई जलमय झाली आहे. अनेक भागांमधील वीजेचा पुरवठा खंडित करण्यात आला होता. सुरक्षेचा उपाय म्हणून धारावीसह वडाळा, दादर, परळ तसेच अपोलो मिल कंपाऊंड आणि नेपियन्सी रोडवरील काही भागातील विद्युत पुरवठा तातपुरता खंडित करण्यात आला आहे.\nधारावीतील नाईक नगर, शीव हॉस्पीटल, शीव कोळीवाडा, धारावी विभागातील उत्तर भाग, माटुंगा रेल्वे स्थानका शेजारी कमलारामन नगर तसेच परेल नाका, सुपारी बाग, दादासाहेब फाळके रोड, डिलाईट रोड या भागाचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. तस��च आवश्यकता वाटल्यास आणखी काही भागातील विद्युत पुरवठा बंद करण्यात येईल, असेही बेस्टच्या जनसंपर्क विभागाने जाहीर केले आहे. आपत्कालिन परिस्थिती नियंत्रणात येताच या ठिकाणचा विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. तर उपनगरात अंधेरी, खार, कांदिवली, कुर्ला, वांद्रे, घाटकोपर, मुलुंड आदी भागांमधीलही विद्युत पुरवठा रिलायन्स एनर्जी आणि महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्यावतीने खंडित करण्यात आला होता.\nआज म्हणजेच मंगळवारी मुंबईत झालेल्या अतिवृष्टीमुळे मुंबईतील सर्व पोलिस उपायुक्त, सह पोलिस उपायुक्त, सर्व पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक दर्जाचे अधिकारी हे रस्त्यावर उतरून सतर्क गस्त राखत आहेत. तसेच नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी मुंबई ट्रॅफिक पोलिसांचे अधिकारी आणि अंमलदार हे रस्त्यावर तैनात आहेत. मुंबईत ठिकठिकाणी पावसाचे पाणी तुंबल्याने वाहतूक कोंडीचे प्रकार झाल्याने वाहतूक पोलिस आणि स्थानिक पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि अंमलदार हे नागरिकांना मदत करीत आहेत. तसेच वाहतूक डायव्हर्ट करीत आहेत. तरी कोणालाही मदत हवी असल्यास त्यांनी 100 नंबरवर दूरध्वनी द्वारे किंवा 7738133133 / 7738144144 या क्रमांकावर मेसेज आणि ट्वीटरवर संपर्क साधता येऊ शकतो. तसेच मुंबई पोलिस कंट्रोल रूम हे 5000 सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून लक्ष ठेवून आहेत. मुंबई पोलीस कंट्रोल टीम आणि संपूर्ण मुंबई पोलीस दल आयुक्त पडसळगीकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईकरांच्या मदतीसाठी उपलब्ध आहे.\nआयुक्तांसह सर्व अधिकारी रस्त्यांवर\nमुसळधार पावसामुळे मुंबईचे जनजिवन विस्कळीत झाल्यानतंर महापालिका आयुक्त अजोय मेहत यांच्यासह अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त यांच्यासह सर्व अधिकारी रस्त्यांवर उतरले आहे. मुंबईत पाचव्या दिवसाचे गणपतीचे विसर्जन असले तरी मुंबईकरांचे विस्कळीत झालेले जनजिवन सुरळीत करण्यासाठी हे सर्व अधिकारी कार्यरत होते. प्रत्येक विभागांमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीवर हे सर्व अधिकारी रस्त्यांवर उतरून लक्ष ठेवून होते.\nमहापालिकेच्या रुग्णालयात सीईओची नेमणूक\nबेस्टचं 'ती शौचालय' सुरू होणार दक्षिण मुंबईत\nपश्चिम रेल्वेच्या ऐतिहासिक वांद्रे स्थानकाला नवा साज\nआर्थिक मदत मिळत नसल्यानं मच्छिमार राज्यपालांवर नाराज\nनाहीतर, शिवस��ना भवन परिसरातला कचराच उचलणार नाही, सफाई कामगारांची भूमिका\nतारापोरवाला मत्स्यालयात मासे कमी, पर्यटक नाराज\nउच्च न्यायालयानं मुंबई महापालिकेला 'या' कारणामुळं फटकारलं\nमुंबईत अवघे १५ वाहनतळ, लाखो वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न कायम\nमुंबई बंदरात ४ आलिशान क्रूझचं आगमन\nहात गमावलेल्या 'प्रिन्स'च्या पालकांनी पालिकेची मदत नाकारली\nसमुद्रातील कचरा उचलण्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टची नवी मोहीम\nतानसा जलवाहिनी झाली अतिक्रमणमुक्त, 'एवढी' अतिक्रमणं हटवली\nमुसळधार पावसामुळे मुंबईची 'बत्ती गुल'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BE", "date_download": "2019-11-21T23:54:41Z", "digest": "sha1:2UJNY3LADP7Y7ABIHYG5DYGP4J7P5UL4", "length": 4266, "nlines": 96, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मेनू", "raw_content": "\nफसव्या बिल्डरांना महारेराचा दणका; बिल्डरांकडून प्रकल्प काढून घेता येणार\nमहारेराचा कांबार बिल्डरला दणका, पहिल्यांदाच होणार बिल्डरच्या मालमत्तेचा लिलाव\nसीसी नसलेल्या प्रकल्पांनाही महारेरात सामावून घ्या, ग्राहक पंचायतीचं केंद्राला साकडं\nम्हाडा वसाहतीतील इमारतींच्या पुनर्विकासाचाही महारेरात समावेश करा - मधु चव्हाण\nExclusive: 'महारेरा' देशात अव्वल, सर्वाधिक प्रकल्पांची नोंदणी महाराष्ट्रात, मोदींनीही केलं कौतुक\nमहारेरा घरंही मजबूत करणार; क्वाॅलिटी अॅश्युरन्स सर्टिफिकेट बिल्डरला बंधनकारक\nग्राहकांनो, गृहकर्जाचा हप्ता भरण्याच्या जाहिरातींना भुलू नका\nमंजूर आराखडे प्रकल्पाच्या दर्शनी भागात लावा, महारेराचे बिल्डरांना आदेश\nएमएमआरमधील २००० बिल्डरांकडून गृहप्रकल्पाचा प्रगती अहवाल नाही - महारेरा\nघरखरेदीतील दलाली बंद करण्याचा दावा करणाऱ्यांकडूनच महारेराचं उल्लंघन\nघर खरेदीदारांच्या तक्रारी सोडवण्यासाठी ग्राहक पंचायतीचा पुढाकार\nसिडको पुन्हा अडचणीत, 'महारेरा'कडे दुसरी तक्रार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://advrajjadhav.blogspot.com/2017/", "date_download": "2019-11-21T23:32:48Z", "digest": "sha1:SE5TMWOTXCS66F7KEUESTMAYLBOABRAH", "length": 31125, "nlines": 135, "source_domain": "advrajjadhav.blogspot.com", "title": "ADV. RAJ JADHAV: 2017", "raw_content": "\nमी अॅड.राज जाधव, बाबासाहेबांची लेखणी आणि शिवरायांची तलवार हाती घेऊन लढणारा एक तरुण, देव-धर्मासारख्या भाकड गोष्टीं ऐवजी \"फुले-शाहू-आंबेडकर\" यांच्या विचारांवर विश्वास ठेवणारा. आजवर ज्या माणसां��ी बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी आपले आयुष्य खर्ची घातले त्या महापुरुषांना जातीच्या आणि रंगांच्या चौकटीतून बाहेर काढण्यासाठी हा छोटासा प्रयत्न. माझे विचार तुम्हालाही पटलेच पाहिजेत आणि तुम्हीही ते स्वीकारावे असा माझा आग्रह नाही. परंतु तुम्ही विचार करावा ही विनंती....\nवाडवडीलार्जित मिळकती वरील आपला हक्क...\nवाडवडीलार्जित मिळकती वरील आपला हक्क...\nआपल्या पुर्वजाच्या मिळकतीला आपण वाडवडीलार्जित मिळकत असे म्हणतो. वडील, आजोबा किवा पणजोबा यांच्या कडून त्यांनी जर मृत्युपत्र केले नसेल किवा केले असले तरी कायदेशीर नसेल तर त्यांच्या वारसांना, त्यांच्या मृत्युमागे त्यांची मिळकत वारसा हक्काने प्राप्त होते. ही मिळकत कोणास मिळावी हे त्या व्यक्तिच्या धर्मामध्ये जे काही रीतिरिवाज असतील त्या प्रमाणे ठरविले जाते. बदलत्या काळात वाडवडीलार्जित मिळकतीवरून होणारे तंटे थांबविण्यासाठी या रीतिरीवाजांना कायदेशीर स्वरूप देणे प्राप्त ठरले. यातूनच वारसा हक्काच्या कायद्यांची निर्मिती झाली. १७ जून १९५६ रोजी हिंदू उत्तराधिकारी अधिनियम १९५६ अमलात आला. हा अधिनियम धर्माने जी व्यक्ती मुस्लिम, ख्रिस्ती, पारशी किवा ज्यू नाही अशी कोणत्याही व्यक्तींना लागू होतो. त्यानूसार वीरशैव, लिंगायत, ब्राम्हो समाज, प्रार्थना समाज व आर्य समाजाचे अनुयायी तसेच बौध्द, जैन आणि शिख धर्मीयांना लागू होतो. हे लक्षात घेता आपणास असे म्हणावे लागेल की, हा कायदा महाराष्ट्रातील बहूसंख्य समाजाला लागू होत आहे.\nया कायद्याच्या निर्मिती आधी ज्यांचा मृत्यू झाला असेल त्यांना जे कायदे लागू होतात त्याचा विचार आता आपण करणार आहोत.\nवारसाहक्क कोणाला प्राप्त व्हावा यावर दयाभाग व मिताक्षर या दोन विचारप्रणाली (प्रबंध ) लिहील्या गेल्या. यातील दयाभाग या विचारप्रणालीचा प्रभाव बंगाल व आसाम या भागांवर आहे. तर उर्वरीत भारतावर मिताक्षर या विचारप्रणालीचा प्रभाव आहे. मिताक्षर हा प्रबंध १२ व्या शतकात विघ्नेश्वर या तज्ञाने चालुक्य साम्राजाच्या काळातील न्याय व्यवस्थेकरीता लिहीली. हा प्रबंध हिंदुकायद्यातील प्रभावी लेख आहे. मिळकतीच्या हक्कासंबंधातील यातील तत्वांचा वापर हिंदू उत्तराधिकारी अधिनियम १९५६ येण्या अगोदर कायद्याचा भाग म्हणून वापरला जात होता म्हणून त्याला जूना हिंदु कायदा असेही म���हटले जाते. त्यानंतर जून्या हिंदु कायद्यामधील जी तत्त्वे हिंदू उत्तराधिकारी अधिनियम १९५६ मध्ये वापरली गेली त्यांना या अधिनियमानी विधिमान्यता मिळाली.\nभारतीय समाज हा मुख्यताः शेतीवर अवलबूंन होता. शेत जमीन पुर्वापार वंशपरंपरेने पुढील पिढीकडे चालुन येत होती. कुटुंबातील सर्वच घटक जमीनीवर उदरनिर्वाह करत असल्या कारणाने भारतात एकत्र कुटुंब पध्दत अस्तित्वात होती. म्हणजेच मुलगा , वडील व आजोबा हे एकाच घरात राहत होते. आजोबांचे नाव जर बाजी असेल व त्यांना गणपत वगैरे मुले असतील व गणपतला शंकर वगैरे मुले असतील तर जून्या हिंदु कायद्याप्रमाणे बाजीच्या सर्वच गणपत वगैरे मुलांना जल्मतःच वडिलार्जित मिळकतीत हक्क असतो. तसेच गणपतच्या शंकर वगैरे मुलांना जल्मतःच वडिलार्जित मिळकतीत हक्क असतो. मुलांचा हक्क जल्मतःच असल्या कारणाने वडील मिळकतीचे एकटे मालक नसतात. तेव्हा कुटुंबाची कायदेशीर गरज नसेल तर वडिलांना एकट्याला मिळकत विकता येत नाही. मिळकतीमध्ये वर म्हटलेले सर्वच घटक हे सहहिस्सेदार असल्या कारणाने ती अविभाज्य असते.\nजून्या कायद्या प्रमाणे फक्त पुरूषांनाच एकत्र कुटूंबाच्या मिळकतीमध्ये हक्क होता. सन १९३७ ला वुमेन्स राइटस टू प्रॉपर्टी अँक्ट हा कायदा ला लागू झाला. या कायद्याने विधवा स्त्रीला एकत्र कुटूंबाच्या मिळकतीमध्ये हिस्सा मिळाला. आपल्या हयातीपर्यंत ती या हक्काचा उपभोग घेउ शकत होती. परंतु तिला वाटप करून मागण्याचा हक्क नव्हता. मात्र हिंदू उत्तराधिकारी अधिनियम १९५६ या कायद्यातील कलम १४ च्या तरतुदीप्रमाणे ती मिळकतीची पूर्ण मालक झाली आणि म्हणून तिला मिळकतीचे वाटप करून मागण्याचा हक्क प्राप्त झाला. या कायद्याने विधवेस मुला इतका हक्क प्राप्त झाला. सन १९५६ पूर्वि मुलींना एकत्र कुटूंबाच्या मिळकतीमध्ये काही हक्क नव्हते. नंतर या अधिनियमाच्या कलम ६ अन्वये १९५६ साली मुलींना काही हक्क दिले गेले. काय हक्क दिले त्याच उदाहरण खाली दिले आहे.\nजर एक वडिलार्जित ८००० मिटर जमीन १७ जुन १९५६ पूर्वि चार व्यक्तिंच्या नावांवर आहे. यातील गणपत नावाची व्यक्ति १९६० साली मयत झाली त्याला मृत्यूपश्र्चात बायको, ३ मुले व एक मुलगी आहे. आता गणपतच्या वारसांचे हिस्से काढण्यासाठी प्रथम गणपतचा वडिलार्जित मिळकतीमधील चौथा हिस्सा म्हणजेच २००० चौरस मीटर एवढ्याचा��� विचार करावयाचा आहे. गणपतच्या मुलांना जल्माने वारसा हक्क मिळाला आहे. तसेच सन १९३७ च्या वुमेन्स राइटस टू प्रॉपर्टी अँक्ट ह्या कायद्याने विधवा बायकोला एकत्र कुटूंबाच्या मिळकतीमधील हिस्सा मिळाला आहे. तेव्हा गणपतच्या २००० चौरस मीटरचे हिस्से खाली प्रमाणे पाडावे लागतील.\n१ हिस्सा गणपतचा, १ हिस्सा त्याच्या विधवा बायकोचा, ३ मुलांचे प्रत्येकी १ हिस्सा या प्रमाणे २००० चौरस मीटर चे ५ भाग म्हणजेच प्रत्येक हिस्सा ४०० मीटरचा होतो.\nमयत गणपतच्या ४००मीटरच्या हिश्यामध्ये हिंदू उत्तराधिकारी अधिनियम १९५६ प्रमाणे १ हिस्सा त्याच्या विधवा बायकोचा, ३ मुलांचे प्रत्येकी १ हिस्सा व मुलीचा एक हिस्सा या प्रमाणे ५ हिस्से होतात. म्हणजेच गणपतच्या ४०० मीटरचे पुन्हा ५ भाग करावयाचे आहेत. त्यानूसार गणपतच्या वारसांना प्रत्येकी ८० मीटर आणखी मिळतात. आता गणपतच्या वारसांना खाली दिल्या प्रमाणे हिस्से मिळतात.\nयातून आपणास असे दिसते की, जून्या हिंदु कायद्याच्या प्रभावामुळे मुलीला वडीलांच्या मिळकतीत समान हक्क प्राप्त होत नाही. मुला मुलींमधील हि असमानता दूर करण्या साठी महाराष्ट्र सरकारने २२ जून १९९४ रोजी हिंदु वारसा महाराष्ट्र दुरूस्ती कायदा १९९४ चॅप्टर २ अ मध्ये व कलम २९ अ मध्ये दुरूस्ती केली. या दुरुस्तीनूसार मुलींना, मुल इतकेच वारसा हक्क प्राप्त झाले. ज्या मुलींची लग्ने हा कायदा होण्या आधी झाली असतील त्यांना वरील उदाहरणात दाखविलेला ०८० मीटर येवढा मुलीचा हिस्सा प्राप्त होतो. ज्यांची लग्ने झाली नसतील त्यांना मुलांइतकाच म्हणजे वरील उदाहरणात दाखविलेला ४०० मीटर इतका हिस्सा प्राप्त होतो.\nगणपतचे दोन विवाह झाले असतील तर त्याच्या दोन्ही विधवांना मिळून एक हिस्सा मिळतो. त्याच्या दोन बायका (१ हिस्सा) व त्या बायकांपासून झालेली अपत्ये हे त्या मिळकतीचे सहहिस्सेदार असतात.\nकेंद्र सरकारने २००५ साली हिंदू उत्तराधिकारी अधिनियम १९५६ मध्ये सुधारणा केल्या व यातील मुळचे कलम ६ बदलून नविन कलम ६ टाकले. यात महाराष्ट्र सरकारने २२ जून १९९४ रोजी हिंदु वारसा महाराष्ट्र दुरूस्ती कायदा १९९४ जसे बदल केले तसेच बदल केले आहेत.\nज्या वाडवडीलार्जित घरात मुले रहात असतात त्या घराची वाटणी मुलींनी मागीतली तर मुलांना अडचणीचे ठरेल म्हणून हिंदू उत्तराधिकारी अधिनियम १९५६ कलम २३ अन्��ये मुलीना वाटप करून मागता येत नव्हते. परंतु आता केंद्र सरकारने २००५ साली हिंदू उत्तराधिकारी अधिनियम १९५६ मध्ये ज्या सुधारणा केल्या त्या मध्ये कलम २३ रद्द केलेले आहे.\nवारसा हक्काने जो हिस्सा आपल्याला मिळतो तो हिस्सा आपल्या पश्र्चात कोणाला मिळावा ते आपण मृत्युपत्रात लिहू शकतो. आपण आपला हिस्सा कोणत्याही व्यक्तीला विकू शकतो. ती व्यक्ती आपल्या एकत्रीत मालमत्तेमध्ये सहहिस्सेदार या नात्याने तीचा हक्क बजावू शकते.\nहिंदू उत्तराधिकारी अधिनियम १९५६ च्या कलम ८ मध्ये मृत्युपत्र न करीता मरण पावलेल्या हिंदू पुरषाच्या संपत्तीला जे वारस असतात त्यांच्याकरीता अनुसूची तयार केली गेली आहे त्यामध्ये वर्ग १ व वर्ग २ पाडलेले आहेत ते वर्ग खाली दिल्या प्रमाणे आहेत.\nमुलगा,मुलगी, विधवा, आई, आधी मरण पावलेल्या मुलाचा मुलगा, आधी मरण पावलेल्या मुलाची मुलगी, आधी मरण पावलेल्या मुलीचा मुलगा, आधी मरण पावलेल्या मुलीची मुलगी, आधी मरण पावलेल्या मुलाची विधवा, जर मुलगा मरण पावला असेल व त्याचा मुलगाही (नातू ) मरण पावला असेल तर त्याच्या मुलाचा मुलगा (पणतू), जर मुलगा मरण पावला असेल व त्याचा मुलगाही (नातू ) मरण पावला असेल तर त्याच्या मुलाची मुलगी (पणती), जर मुलगा मरण पावला असेल व त्याचा मुलगाही (नातू ) मरण पावला असेल तर त्याची विधवा. जर मुलगी मरण पावली असेल व तीची मुलगीही (नात) मरण पावली असेल तर तीचा मुलगा, जर मुलगी मरण पावली असेल व तीची मुलगीही (नात) मरण पावली असेल तर तीची मुलगी, आधी मरण पावलेल्या मुलीच्या मुलाची विधवा, आधी मरण पावलेल्या मुलाची मुलगीही मरण पावली असेल तर तीची मुलगी\n(१) मुलाच्या मुलीवा मुलगा (२) मुलाच्या मुलीची मुलगी (३) भाऊ (४) बहीण.\n(१) मुलीच्या मुलाचा मुलगा (२) मुलीच्या मुलाची मुलगी (३) मुलीच्या मुलीचा मुलगा (४)मुलीच्या मुलीची मुलगी\n(१) भावाचा मुलगा (२) बहिणीचा मुलगा (३) भावाची मुलगी (४) बहिणीची मुलगी.\nपित्याचा पिता , पित्याची माता.\nपित्याची विधवा, भावाची विधवा\nपित्याचा भाऊ, पित्याची बहीण.\nमातेचा पिता, मातेची माता\nमातेचा भाऊ, मातेची बहीण.\n(संदर्भ - लँड ऑफ महाराष्ट्रा संकेतस्थळ )\nसावरकरांच्या टीकेवर बाबासाहेबांचे प्रत्युत्तर...\nभगवान बुद्ध.... सावरकरांच्या टीकेवर बाबासाहेबांचे प्रत्युत्तर....\n\"बुद्ध धरमावर बरेच लोक खोडसाळपणे टीका करतात. त्यापैकी सावरकर एक होत. वास्���विक त्यांना काय म्हणायचे आहे हेच मला कळत नाही. बुद्ध हा वाइट मनुष्य आहे, असे त्यांना म्हणावयाचे आहे काय बौद्ध धर्म प्रचारक राजे वाइट होते असे त्यांना म्हणावयाचे असेल तर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट शब्दात मांडावी. मी त्यांना उत्तर देण्यास समर्थ आहे. केसरीत प्रसिध्द केलेल्या ‘बौद्धाच्या आततायी अहिंसेचा शिरछेद\" या लेखातून त्यांनी स्पष्टपणे सांगितलं नाही. सावरकरच काय, पण कुणालाही बौद्ध धर्माबाबत काही विचारावयाचे असल्यास त्यांनी उघडपणे मला विचारावे, त्यांना उत्तर देण्याची माझी हिम्मत आहे. भगवान बुद्धाचा जो अफाट भिक्शुसंघ होता त्यात शेकडा ७५ टक्के ब्राम्हण होते. हे सावरकरांना माहित आहे काय बौद्ध धर्म प्रचारक राजे वाइट होते असे त्यांना म्हणावयाचे असेल तर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट शब्दात मांडावी. मी त्यांना उत्तर देण्यास समर्थ आहे. केसरीत प्रसिध्द केलेल्या ‘बौद्धाच्या आततायी अहिंसेचा शिरछेद\" या लेखातून त्यांनी स्पष्टपणे सांगितलं नाही. सावरकरच काय, पण कुणालाही बौद्ध धर्माबाबत काही विचारावयाचे असल्यास त्यांनी उघडपणे मला विचारावे, त्यांना उत्तर देण्याची माझी हिम्मत आहे. भगवान बुद्धाचा जो अफाट भिक्शुसंघ होता त्यात शेकडा ७५ टक्के ब्राम्हण होते. हे सावरकरांना माहित आहे काय सारीपुत्त मोग्ग्लायान्सारखे पंडित ब्राम्हण होते, सावरकरांनी हे विसरू नये सावरकरांना मला अस प्रश्न विचारायचा आहे कि पेशवे कोण होते, ते भिक्षु होते काय सारीपुत्त मोग्ग्लायान्सारखे पंडित ब्राम्हण होते, सावरकरांनी हे विसरू नये सावरकरांना मला अस प्रश्न विचारायचा आहे कि पेशवे कोण होते, ते भिक्षु होते काय मग त्यांच्या हातून इंग्रजांनी राज्य कसे हिसकावून घेतले मग त्यांच्या हातून इंग्रजांनी राज्य कसे हिसकावून घेतले तेव्हां अशा नादान व बेजबाबदार लोकांच्या आपण नादी लागू नये. काही लोक म्हणतात सावरकर विष ओकले पण मी म्हणतो सावरकरांनी आपल्या पोटातील नरक ओकले तेव्हां अशा नादान व बेजबाबदार लोकांच्या आपण नादी लागू नये. काही लोक म्हणतात सावरकर विष ओकले पण मी म्हणतो सावरकरांनी आपल्या पोटातील नरक ओकले तेव्हां कुणी कितीही खोडसाळ टीका केली तरी माझा मार्ग निश्चित आहे, \"मी बुद्द धर्म स्वीकारणार\" तेव्हां कुणी कितीही खोडसाळ टीका केली तरी माझा मार्ग निश्चित आहे, \"मी बुद्द धर्म स्वीकारणार\" तुम्हाला पटला तर तुम्हीही स्वीकारा आतापर्यंत हिंसक मार्गाने व अमानुष अत्य्चाराच्या जोरावर बुद्ध धर्माची लाट परतवून लावली. परंतु आता बुद्ध धर्माची लाट येईल, ती कधी परत जाणार नाही. या अफाट सागराला भरती येईल, पण ओहोटी येणार नाही.\nसंदर्भ - मुंबई येथे बुद्ध जयंतीच्या कार्यक्रमात दि २४ मे १९५६ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल भाषण, पुस्तक :-डॉ.बाबासाहेब आंबेडकर : भाषणे आणि विचार, खंड - ६, संपादक :- धनराज डाहाट\nवाडवडीलार्जित मिळकती वरील आपला हक्क...\nसावरकरांच्या टीकेवर बाबासाहेबांचे प्रत्युत्तर...\nएक विद्रोही कवी...नामदेव ढसाळ....\nएक विद्रोही कवी... नामदेव ढसाळ.... नामदेव लक्ष्मण ढसाळ (जन्मः फेब्रुवारी १५, इ.स. १९४९ पुणे जिल्हा) मराठी दलित साहित्यातील परिवर्तन...\n बाबासाहेबांवरील काही निवडक कवींच्या कवितांचा संग्रह केलेला आहे, कविता वाचून स्फूर्ती आली पाहिजे हाच उद्देश...\nदेव देवळात नसते, देवळात पुजाऱ्याचं पोट असते...\nदेव देवळात नसते, देवळात पुजाऱ्याचं पोट असते..... एका गावात एक नवीन मंदिर बांधण्यात आले. त्यानिमित्त गाडगेबाबांना कीर्तनासाठी बोलावण्...\n काल सायंकाळी \" फेसबुक\" या सोशल वेबसाईटवर एका मित्राच्या \"ग्रुप\" मध्ये ...\nक्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे...\nक्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे... भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात अशा अनेक व्यक्ती आहेत की, ज्यांनी मोलाची कामगिरी बजावली, परंतु ते सर्व ...\nजमीन / मालकी हक्क / वारस विषयक हक्क काय आहेत \nजमीन/ मालकी हक्क/ वारस विषयक हक्क काय आहेत जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या प्रयोजनाकरीता जे रेकॉर्डस् ठेवले जातात त्यांना भुमि अभि...\nमिलिंद प्रश्न - भाग पहिला....\"नागसेन आयुष्मान रोहनची भेट\"...\nमिलिंद प्रश्न - भाग पहिला.... \"नागसेन आयुष्मान रोहनची भेट\"... \"मिलिंदपनहो\" म्हणजेच\" मिलिंद प्रश्न\" हा...\n जग बदल घालूनी घाव सांगून गेले मला भीमराव सांगून गेले मला भीमराव गुलामगिरीच्या या चिखलात\nएक वेदनामय दुपार.....आणि सोनबा येलवे.....\nएक वेदनामय दुपार.....आणि सोनबा येलवे..... 1939-1946 च्या काळात पनवेलच्या नाक्यावर घडून गेलेली ही वेदनामय, दारुण घटना.... हा का...\n१४ आक्टोंबर - धम्मचक्र प्रवर्तन दिन....\n१४ आक्टोंबर - धम्मचक्र प्रवर्तन दिन.... डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ आक्टोंबर १९५६ रोजी नागपूर येथील दीक्षाभूमीवर धम्���चक्र प्रवर्तन...\nजिवाची बाजी लावणारा मी एक बाजीगर आहे...\nमनुवादाला विळखा घालणारा मी एक अजगर आहे...\nघेतला आहे आदर्श आता शिवबाच्या तलवारीचा...\nजतिवाद्याला गाडनारा मी एक भीम टायगर आहे..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.discovermh.com/folklife-of-maharashtra-info/", "date_download": "2019-11-22T00:31:42Z", "digest": "sha1:SSH2ZT7JWJ4HDDN5OCURVJPZZVENJ7RS", "length": 15691, "nlines": 213, "source_domain": "www.discovermh.com", "title": "महाराष्ट्राचे लोकजीवन | Discover Maharashtra", "raw_content": "\nमराठी ऐतिहासिक PDF पुस्तके\nमराठी ऐतिहासिक PDF पुस्तके\nHome महाराष्ट्राची संस्कृती महाराष्ट्राचे लोकजीवन\nमहाराष्ट्राच्या रहिवाशांना महाराष्ट्रीय अथवा मराठी माणूस असे संबोधतात. २०११च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या ११,२३,७२,९७२ आहे. महाराष्ट्र लोकसंख्येनुसार भारतातील दुसर्या क्रमांकाचे राज्य आहे. मराठी बोलणार्यांची संख्या ६२,४८१,६८१ आहे. महाराष्ट्र राज्यापेक्षा जास्त लोकसंख्या असणारे केवळ ११ देश आहेत. लोकसंख्येची घनता ३७० कि.मी.२ इतकी आहे. लोकसंख्येपैकी ५.८३ कोटी पुरुष व ५.४० कोटी स्त्रिया आहेत. महाराष्ट्रातील शहरी लोकसंख्येची टक्केवारी ४२.४% आहे. लिंग-गुणोत्तर (sex-ratio) १,००० पुरुषांमागे ९४६ महिला इतका आहे. ८२.९% लोकसंख्या साक्षर आहे. साक्षरता-वाढीचा दर १९९१-२००१ला २२.५७% होता.\nमराठी ही महाराष्ट्राची अधिकृत भाषा आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मराठी प्रामुख्याने बोलली जाते. इंग्लिश सुद्धा शहरी भागात काही प्रमाणात बोलली जाते. उत्तर-पश्चिम महाराष्ट्रात अहिराणी बोलीभाषा तर दक्षिण कोकणात कोकणी, कोळी, कोंकणी, मालवणी व विदर्भात वऱ्हाडी आणि झाडीबोली या बोलीभाषा अस्तित्वात आहेत. राज्यात ७०.२% हिंदू, १५% बौद्ध, १०.६% मुस्लिम, १.३% जैन व १% ख्रिश्चन धर्मीय जनता आहे. काही प्रमाणार ज्यू व पारशी धर्मीय देखील आहेत.\nमहाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील विविध गावांत आपापल्या चालीरीती, रूढी, परंपरा यांचं जतन करण्याच्या दृष्टीने सर्वांचे प्रयत्न चाललेले असतात. रात्रीची भाकरी खाऊन झाल्यावर हळूहळू स्त्रीपुरुष गावातील चौकात जमतात आणि गीतांच्या, वाद्यांच्या तालावर आपलं पारंपरिक नृत्य करतात. ह्या करमणुकीबरोबर त्यांची तालीमसुद्धा असते. या साऱ्या प्रकरणात छोटी मुलंमुली कुठे मागे नसतात, ती देखील त्यांच्याबरोबर गात असतात, नाचत असतात. आपली पारंपरिक लोककला मनात स��ठवत असतात. ही कला एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आपोआपच सुपूर्द केली जाते.\nआई जगदंबा, माहूरची रेणुका यांच्या भक्तांनी घातलेला गोंधळ, खंडोबाचे भक्त वाघ्या अन् मुरळी, डोंगरकुशीत राहणारे खेड्यातील स्त्री, सागरकिनाऱ्यावरील कोळी, डफावर थाप देऊन शूर मर्दांचा पोवाडा ‘शूर मर्दानं गावा’ अशा थाटात उच्च पवाडे गाणारी शाहीर मंडळी, सोंगी भजनकार, कोल्हापूर, सांगली, पुणे, औरंगाबाद, उस्मानाबाद, जळगावपर्यंतचा तमाशा – लोकनाट्यं अशा नाना रंगातील, नाना ढंगातील माय मराठी मातीतील अस्सल कला, लोकसंगीत, लोकनृत्यं आपापल्या परीनं अस्तित्वात असल्याची जाणीव करून देत आहेत.\nमराठीभाषा ही इंडो-युरोपीय भाषाकुलातील एक भाषा आहे. मराठी भाषा ९ व्या शतकापासून प्रचलित असून, मराठी भाषेची निर्मिती संस्कृतपासून झालेल्या महाराष्ट्री, प्राकृत व अपभ्रंश या भाषांपासून झाली आहे. भारतातील प्रमुख २२ भाषांपैकी मराठी एक आहे. महाराष्ट्र आणि गोवा ह्या राज्यांची मराठी ही अधिकृत राजभाषा आहे. मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकसंख्येनुसार मराठी ही जगातील दहावी व भारतातील तिसरी भाषा आहे. २०११ च्या जनगणनेनुसार, मराठी बोलणाऱ्यांची एकूण लोकसंख्या सुमारे ९ कोटी आहे.\nमहाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.\nपुसेगाव | संत सेवागिरी महाराजांची जत्रा\nसंतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी, आळंदी\nयेसाजी कंक | शिवरायांचे मावळे\nमोडीची गोडी – भाग ५ – बाराखडी त ते न\nSADASHIV JIJABA AMRALE on बा रायगड परिवार महाराष्ट्र\nCHANDRASHEKHAR MADHAV KIRTANE on मराठी ऐतिहासिक पुस्तके PDF स्वरुपात\nArun Shinde on संपूर्ण ज्ञानेश्वरी PDF स्वरूपात\nRahul nalawade on शिवाजी महाराजांचे आरमार | भाग १\nमहाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे. वरील विषयाला अनुसरून आपल्याकडे काही लेख ��ोणत्याही भाषेत असतील तर आम्हाला नक्की पाठवा ते तुमच्या नावासह टाकण्यात येतील.\nलेख पाठवण्यासाठी येथे क्लिक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/transport/western-railway-disruption-due-to-pentagraf-breakdown-33331", "date_download": "2019-11-22T00:47:10Z", "digest": "sha1:P3Z6ILLKFPC54F5SVMOOF7HTVDHY6VGF", "length": 7331, "nlines": 104, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "पेंटाग्राफ तुटल्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत", "raw_content": "\nपेंटाग्राफ तुटल्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत\nपेंटाग्राफ तुटल्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत\nविरार ते नालासोपारा स्थानकादरम्यान पेंटाग्राफ तुटल्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम\nविरार ते नालासोपारा स्थानकादरम्यान पेंटाग्राफ तुटल्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. विरारहून चर्चगेटच्या दिशेनं जाणारी वाहतूक १५ ते २० मिनीटे उशीरानं सुरू आहे.\nशनिवारी दुपारच्या सुमारास विरार ते नालासोपारा स्थानकादरम्यान पेटाग्राफ तुटला. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते विरार मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. सर्व लोकल १५ ते २० मिनिटे उशिराने धावत अाहेत. चर्चगेटहून विरारच्या दिशेनं जाणारी वाहतूक वसई स्थानकापर्यंत चालविण्यात येत आहे. त्यामुळं विरार ते नालासोपारा स्थानकातील प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.\nदरम्यान, पेंटाग्राफमधील बिघाड दुरुस्त करण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले असून लवकरच वाहतूक पूर्ववत केली जाईल, अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. मात्र, याचा फटका लांब पल्ल्याच्या गाड्यांना बसल्याचे समजते.\nराज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अखेर सातवा वेतन आयोग लागू\n'आयपीएल'चा उद्धाटन सोहळा रद्द, शहीद जवानांना मदत\nआरटीओची सर्व कामे होणार ऑनलाइन\n मुंबईत प्रति किमी 'एवढ्या' आहेत कार\nहार्बर सेवेचा लवकरच बोरिवलीपर्यंत विस्तार\nबेस्टचे नुकसान शिवसेनेमुळेच, भाजपच्या सदस्यांची टीका\nमुंबई-पुणेदरम्यान तिसरी मार्गिका, घाटप्रवास होणार सुखद\n'या' कारणामुळं ५ दिवस शिर्डी विमानसेवा ठप्प\n दंड न भरल्यास माराव्या लागणार कोर्टाच्या फेऱ्या\nफॅन्सी नंबर प्लेट पडणार महाग, आता दंड नाही तर होणार 'ही' शिक्षा\nहतबल प्रवासी आणि सुस्त प्रशासन, 'मरे' कधी होणार सुरळीत\nकोकणकन्या एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत\nमहिला लोकल डब्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची प्रवाशांना प्रतिक्षाच\nएमयूटीपी-३ मधील प्रकल्पांना मिळणार आर्थिक बळ\nपेंटाग्राफ तुटल्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://cgpi.org/node/6580?page=1", "date_download": "2019-11-21T23:19:02Z", "digest": "sha1:FL5UWWJX7HQ6V3DCK6OW6UENZQFN7XAM", "length": 66205, "nlines": 296, "source_domain": "cgpi.org", "title": "17 व्या लोकसभा निवडणुकांच्या निमित्ताने | CGPI.org", "raw_content": "\n17 व्या लोकसभा निवडणुकांच्या निमित्ताने\nहिंदुस्थानच्या नवनिर्माणाचा संघर्ष तीव्र करूया \nहिंदुस्थानच्या कम्युनिस्ट गदर पार्टीच्या केंद्रीय समितीचे आवाहन, 27 मार्च 2019\n11 एप्रिल ते 19 मे पर्यंत लोकसभेची निवडणूक होईल. ही जगातील सगळ्यात महागडी निवडणूक असेल असा अंदाज केला जातोय. निवडणुकीच्या मैदानात उभ्या असलेल्या सर्व प्रमुख पक्षांच्या प्रचाराच्या समर्थनार्थ, टाटा, बिर्ला, अंबानी, आणि इतर हिंदुस्थानी मक्तेदार भांडवलदार कंपन्या व विदेशी भांडवलदार कंपन्या, प्रचंड मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करत आहेत.\nभांडवलदारी पार्ट्यांच्या दोन तीन प्रतिस्पर्धी आघाड्या, प्रत्येक राज्यात व संपूर्ण हिंदुस्थानात लोकांचे मत मागत आहेत. त्या पार्ट्यांनी नेहमीच उदारीकरण व खाजगीकरणाद्वारे जागतिकीकरणाचा कार्यक्रम हिरीरीने लागू केलाय असेच त्यांच्या ह्या आधीच्या कामगिरीवरून स्पष्ट होते. ह्याच पार्ट्यांचे प्रवक्ते वारंवार टी.व्ही. चॅनेलवर दिसतात. इतर पार्ट्या आणि अपक्ष उमेदवारांना पूर्णपणे दूर ठेवले जाते.\nटी.व्ही., सोशल मीडिया, गुगल-फेसबुक ह्यांचा विशाल डाटा-बेसेस आणि आंतरराष्ट्रीय दूरसंचार एजन्सीजचा पुरेपूर वापर करून, असा प्रचार केला जातोय कि सध्या सगळ्यात मोठी लढाई भांडवलदार पार्ट्यांच्या दोन आघाड्यातच आहे. एका आघाडीचा नेता नरेंद्र मोदी आहे तर दुसरीचा राहुल गांधी. पण ही समजूत चुकीची आहे. खरी लढाई ही तर दोन परस्परविरोधी गटात आहे. एका गटात आहे बहुसंख्य शोषित-पिडीत जनसमुदाय आणि दुसऱ्या गटात आहेत मूठभर भांडवलदार शोषक.\nकोट्यावधी कामगार व शेतकरी त्यांच्या मागण्यांसाठी वारंवार रस्त्यावर उतरत आहेत. कामगार किमान वेतन व इतर मुलभूत मागण्या करत आहेत. शेतकरी त्यांच्या शेतमालासाठी व उत्पादन���साठी सुनिश्चित किफायतशीर भाव मिळावा अशी मागणी करत आहेत. शेतकऱ्यांच्या दुर्दशेची समस्या संसदेत चर्चेला घ्यावी अशी मागणीही ते वारंवार करत आहेत.\nरेल्वे, शिक्षण, आरोग्यसेवा आणि इतर सार्वजनिक सेवांच्या खाजगीकरणाला लोक मोठ्या प्रमाणावर विरोध करत आहेत. सगळ्यांना शिक्षण, सगळ्यांना रोजगार ही मागणी केली जात आहे. महिलांवरील लैंगिक हल्ले कायमचे संपुष्टात यावेत अशी मागणी करत स्त्री-पुरुष दोघेही पुढे येत आहेत. शोषित जाती आणि धार्मिक अल्पसंख्य लोकांना निशाणा करून लिंचिंग व इतर स्वरूपाचे हिंसक हल्ले केले जातात, त्याचाही लोक जोरदार विरोध करत आहेत.\nकामगार, शेतकरी, महिला व युवकांना संघटित करणारे अनेक लोक निवडणुकीत उभे राहून भांडवलदारी पक्षांच्या वर्चस्वाला टक्कर देत आहेत. पीडित जनतेचा आवाज संसदेत उठविण्याच्या उद्देश्याने ते निवडणुकीत उभे रहात आहेत.\nभांडवलदारांच्या सत्तेविरुध्द लोकांचा संघर्ष आणखी विकसित करायच्या उद्देश्याने कम्युनिस्ट गदर पार्टी ह्या निवडणुकीत भाग घेत आहेत. राजकारणावर भांडवलदारी पार्ट्यांचा दबदबा संपविण्यासाठी आणि आम जनतेच्या समस्यांना केंद्रस्थानी आणण्यासाठी संघर्ष करणाऱ्या सर्व संघटना व उमेदवारांच्या खांद्याला खांदा लाऊन आम्ही उभे आहोत.\nहिंदुस्थानात अब्जावधी डॉलरची संपत्ती असणाऱ्यांची संख्या वाढत आहे ह्याचा आपल्या देशातील सत्ताधीशांना फारच गर्व आहे. आपले सत्ताधीश अतिशय घमेंडीने फुशारकी मारतात की हिंदुस्थान जगातील एक खूप मोठी शक्ती बनत आहे. परंतु सत्य परिस्थिती अशी आहे की देशातील बहुसंख्य जनतेला पिण्यायोग्य स्वच्छ पाणी, शौचालयाची व्यवस्था, सुरक्षित निवारा, आरोग्य सेवा, चांगल्या शाळा इत्यादी उपलब्धच नाही. आई-वडिलांच्या गरिबीमुळे कोट्यावधी लहान मुले रिकाम्या पोटीच झोपी जातात आणि शाळेला जाऊच शकत नाही.\nआपल्या देशात अमूल्य भौतिक आणि मानवी साधनसंपत्ती भरपूर प्रमाणात आहे. आपल्या देशातील कामगार, शेतकरी आणि इतर कष्टकरी लोक प्रचंड संपत्ती निर्माण करतात. पण त्या संपत्तीचा सगळ्यात मोठा हिस्सा मक्तेदार भांडवलदार घराण्यांच्या नेतृत्वाखाली मूठभर शोषकांच्या खिशात गडप होतो. आलटून पालटून जे सरकार सत्तेवर येते, ते अर्थव्यवस्थेच्या नवनवीन क्षेत्रांना देशी-विदेशी मक्तेदार भांडवलदारांना लुटीस���ठी मोकळे करते.\nसर्व कारखाने, खाणी, बँक, विमा कंपन्या, महाकाय व्यापारी कंपन्या आणि टी.व्ही. चॅनेल व वृत्तपत्रांची मालकी व नियंत्रण, मूठभर अतिश्रीमंत कुटुंबांच्या मुठीत आहे, हेच समस्येचे मूळ कारण आहे. सरकारी यंत्रणा व संसदेत विराजमान प्रमुख राजकीय पक्षांवरही त्यांचेच नियंत्रण आहे.\nसध्या प्रस्थापित राजकीय व्यवस्था आणि निवडणूक प्रक्रिया, त्याच मूठभर अतिश्रीमंत शोषकांची सत्ता टिकवून ठेवण्यासाठी काम करतात. निवडणुकीचा वापर करून, स्वतःच्या सत्तेला “जनादेश” आहे अशी वैधता शोषक मिळवून देतात. आपापसातील अंतर्विरोध सोडविण्यासाठीही ते निवडणुकांचा वापर करतात. निवडणुकीचा वापर करून ते लोकांना आपापसात भांडायला प्रवृत्त करतात, व सार्वत्रिक हितासाठी आणि अधिकारांसाठी एकजुटीने संघर्ष करण्यापासून जनतेला परावृत्त करतात.\nसंपूर्ण राजकीय प्रक्रियेवर त्या मूठभर शोषकांच्या राजकीय पक्षांचेच वर्चस्व आहे. उमेदवारांची निवड करण्यात लोकांची काहीच भूमिका नसते. मत दिल्यानंतर निवडून गेलेल्या प्रतिनिधींवर लोकांचे काहीही नियंत्रण नसते. निवडून गेलेले प्रतिनिधी कितीही लोकविरोधी व अपराधी असले तरीही त्यांची निवड रद्द करून त्यांना परत बोलविण्याचा काहीही मार्ग लोकांकडे नाही.\nआम्ही शोषित जातींचा उध्दार करू अशी आश्वासने भांडवलदारांचे राजकीय पक्ष देतात. पण ती आश्वासने पोकळ आहेत कारण प्रस्थापित व्यवस्था जातीवर आधारित ओळख आणखीनच मजबूत करते. जातीवर आधारित भेदभाव आणि शोषण तसेच टिकवून ठेवले जाते. भांडवलदारांचे पक्ष लोकांना जातीवर आधारित संघटित करतात आणि जातीवादी शत्रुत्व आणखीनच भडकवतात. प्रत्येक मतदार संघात जातीवादी संख्येनुसार उमेदवारांची निवड केली जाते. लोक आपापसात भांडत राहतील आणि शोषकांविरुद्ध एकजूट होणार नाहीत असा प्रयत्न सतत केला जातो.\nत्याचप्रमाणे महिलांना शोषण व अत्याचारांपासून मुक्त करण्याची आश्वासनेही पोकळ आहेत. प्रस्थापित व्यवस्थेत, कामाच्या ठिकाणी व घरातही महिलांचे तीव्र शोषण तसेच टिकवून ठेवण्यात आले आहे. महिलांच्या समाजातील भूमिकेबद्दल मागासलेल्या विचारांना व रीतीरिवाजांना जाणूनबुजून टिकवून ठेवले जाते. बलात्कार व इतर प्रकारच्या हिंसेचा सामना महिलांना दररोज करावा लागतो. त्यापैकी बहुतेक घटनांचे रिपोर्टिंगही के��े जात नाही. महिलांवरील हिंसा म्हणजे आपल्या सत्ताधीशांच्या हातातील एक हत्यारच आहे. स्वतःच्या अधिकारांसाठी संघर्ष करणाऱ्या महिला व लोकांना दडपण्यासाठी ते हत्यार वापरतात.\nआपल्या जीवनाचा अनुभव आपल्याला हेच दाखवितो की वारंवार झालेल्या निवडणुकांमुळे आपल्या परिस्थितीत काहीही गुणात्मक परिवर्तन झालेले नाही. एका पार्टीच्या जागेवर दुसरी पार्टी येते, पण अर्थव्यवस्थेची भांडवलधार्जिणी दिशा काही बदलत नाही. सगळ्याच प्रकारचे अत्याचार आणखीनच वाढतात. वर्षांमागून वर्षे, काही मुठभर लोक अधिकच श्रीमंत होतात, पण त्याचवेळी बहुसंख्य असलेले कष्टकरी गरीबच रहातात किंवा आणखीनच दरिद्री होतात. आम जनतेच्या न्याय्य मागण्या कधीच पुऱ्या केल्या जात नाहीत. निवडून आलेले प्रत्येक सरकार फक्त टाटा, बिर्ला, अंबानी व इतर मक्तेदार भांडवलदार घराण्यांच्याच मागण्या पूर्ण करतात.\nआम जनतेच्या समस्या घेऊन अनेक उमेदवार 2019च्या लोकसभा निवडणुकीत उतरले आहेत. लोक वर्तमान व्यवस्थेबद्दल खूपच नाराज आहेत हेच त्यावरून दिसते. ज्या व्यवस्थेत भांडवलदारांच्या पार्ट्या आलटून पालटून सरकार बनवितात पण नेहमी भांडवलदारांचा लोकविरोधी कार्यक्रमच लागू करतात, अशा वर्तमान व्यवस्थेला सहन करायला आता लोक तयार नाहीत हेच ह्यावरून दिसते. ह्यावरून असेच दिसते, की लोक स्वतःच्या हातात राज्य सत्ता घेऊ इच्छितात, जेणेकरून लोकांच्या गरजांची पूर्ती करता येईल व शोषण आणि दडपशाही संपुष्टात आणता येईल.\nप्रजेला सुख व सुरक्षा प्रदान करणे हेच राजाचे काम आहे असा राजनैतिक सिध्दांत ह्या उपखंडातील लोक प्राचीन काळापासून मानतात. आपल्या पूर्वजांचे असेच मानणे होते, की जर राज्यसत्तेने लोकांच्या प्रती असलेली ही जबाबदारी निभावली नाही तर अशा अन्यायी व्यवस्थेला उखडून टाकण्याचा व त्या जागेवर सगळ्यांना सुख व सुरक्षा प्रदान करेल अशी एक नवीन राज्यसत्ता प्रस्थापित करण्याचा पूर्ण अधिकार लोकांना आहे.\nबहादुर शाह जाफर, तात्या टोपे, राणी लक्ष्मीबाई, नानासाहेब, इत्यादी ज्यांनी 1857च्या महान क्रांतीत लाखो लाखो लोकांना प्रेरित केले, त्यांनी ’’आम्हीच ह्याचे मालक, हिंदुस्थान आमचा’’ अशी घोषणा केली होती. विदेशाची गुलामगिरी आणि नियंत्रणातून मुक्त अशा नवीन हिंदुस्थानचे स्वप्न त्यांनी बघितले होते. त्यांनी अशा ह���ंदुस्थानसाठी संघर्ष केला होता ज्यात लोकांची सत्ता असेल आणि सगळ्यांची सुरक्षा व सुख सुनिश्चित असेल.\nलोकांना सत्ताधीश बनविण्याचा क्रांतिकारी संघर्ष हिंदुस्थानी गदर पार्टीने आणखी विकसित केला. 1915 साली गदर पार्टीने एक विशाल क्रांतिकारी जनआंदोलन संघटित केले. त्यानंतर, हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन आणि अनेक क्रांतीकाऱ्यांनी व अविभाजित भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या सभासदांनी तो संघर्ष आणखी विकसित केला. पण बडे भांडवलदार व बड्या जमीनदारांनी एकजुटीने आपल्या क्रांतीकाऱ्यांच्या त्या उच्च उद्दिष्टांशी विश्वासघात केला. वसाहतवादविरोधी आंदोलनाशी दगाबाजी करून त्यांनी स्वतःचे राज्य प्रस्थापित केले, ज्यातील शोषण व दडपशाही आजपर्यंत अविरत सुरूच आहे.\n1947मध्ये विदेशी शासन संपुष्टात आले पण राजनीतिक सत्ता लोकांच्या हातात आली नाही. त्यामुळेच गेल्या 71 वर्षांत, हिंदुस्थानातील लोकांच्या श्रमाचे शोषण अधिकाधिक तीव्र होत आलेय. आपल्या जमीनीची व अमूल्य नैसर्गिक साधनसंपत्तीची लूट वाढतच चाललीय.\nशहीद भगतसिंग व त्यांच्या क्रांतिकारी साथीदारांनी घोषित केले होते कीः\n’’जोपर्यंत मूठभर लोक स्वतःच्या स्वार्थाकरिता, जनतेची जमीन व संसाधनांचे शोषण करतील, तोपर्यंत हिंदुस्थानचा संघर्ष सुरूच राहील. शोषण करणारे हिंदुस्थानी असोत अथवा ब्रिटीश असोत अथवा दोघे मिळून असोत, तो संघर्ष कोणीच थांबवू शकणार नाही......’’\nआजही हिंदुस्थानी व विदेशी भांडवलदार आपल्या देशातील श्रमाचे व संसाधनांचे शोषण करत आहेत हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही. भांडवलदारी व्यवस्था सर्व लोकांच्या गरजांची पूर्ती करूच शकत नाही हे आपल्या जीवनाच्या अनुभवावरून वारंवार सिध्द झाले आहे. आजच्या परिस्थितीत लोकांच्या हातात सत्ता येण्याच्या उद्देश्यानेच आपण संघर्ष करायला हवा. आपल्या क्रांतीकाऱ्यांनीही त्याचसाठी संघर्ष केला होता. असे केल्यानेच आपले श्रम व नैसर्गिक साधन-संपत्तीचे शोषण व लूट आपण संपवू शकू. असे केल्यानेच आपण सर्व प्रकारच्या अत्याचारांचा अंत करू शकू.\nउत्पादन व विनिमयाच्या सर्व मुख्य साधनाचे आपण सामुहिक मालक व्हायला हवे. मोठमोठे कारखाने, खाणी, बँका व विमा कंपन्या, तसेच देशी व विदेशी व्यापारावर आपले नियंत्रण आपण प्रस्थापित करायला हवे. जेव्हा आपण या सगळ्याचे मालक बनू, ते��्हा आपण सुनियोजितपणे व ठराविक वेळेत, सर्व भौतिक आणि मानवी संसाधनांचा वापर करून, प्रत्येक नागरिकांसाठी सुख व सुरक्षा सुनिश्चित करू शकू.\nसर्वोच्च शक्ती आपल्या हातात कायम ठेवण्यासाठी, आपल्याला एक नवीन राजनैतिक व्यवस्था प्रस्थापित करावी लागेल. त्या राजनैतिक व्यवस्थेत निर्णय घेण्याचा अधिकार भांडवलदारी शोषकांच्या आदेशावर चालणाऱ्या मंत्रीमंडळाच्या हातात नसेल तर लोकांच्या हातात असेल. निवडून गेलेल्या प्रतिनिधींना लोकांच्याप्रती जबाबदार ठरविण्यासाठी यंत्रणा प्रस्थापित करावी लागेल. पूर्ण संसद अथवा विधानसभा, ही सत्ताधारी पक्ष व विरोधी पक्ष अशा दोन गटात विभागलेली असते. त्या ऐवजी दोघांनाही एकत्रितपणे लोकांच्याप्रती जबाबदार असायला हवे.\nअशी एक राजनैतिक प्रक्रिया आपल्याला प्रस्थापित करायला हवी ज्यात निवडणूक प्रचारासाठी राज्यच पैसा देईल. दुसऱ्या कुठल्याही प्रकारे पैसा पुरविण्यावर बंदी घालावी लागेल. प्रत्यक्ष मतदानाआधी, कोण उमेदवार असावेत ह्याची निवड करण्याचा अधिकार लोकांनाच असायला हवा. निवडून गेलेल्या प्रतिनिधीला परत माघारी बोलाविण्याचा, कायदे प्रस्तावित करण्याचा, तसेच सर्व प्रमुख सार्वजनिक निर्णयांवर जनमत संघटित करून स्वतःचे मत मांडण्याचा अधिकार लोकांना असायला हवा.\nहिंदुस्थानच्या नवनिर्माणाचा हा कार्यक्रम आहे. जनतेची सत्ता प्रस्थापित करण्याचा व लोकांच्या सर्व गरजांची आपूर्ती करण्याच्या दिशेने सत्ता राबविण्याचा हा कार्यक्रम आहे. समाजातील सर्व सदस्यांची सुख व सुरक्षा सुनिश्चित करण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. अनेक शतकांपासून सुरू असलेल्या जातीय दडपणूक व महिलांचे शोषण कायमचे नष्ट करण्याचाही हाच एकमेव मार्ग आहे.\nअधिकारांसाठी संघर्ष करणाऱ्या लोकांची क्रूरपणे दडपणूक करणे योग्य ठरविण्यासाठी, सत्ताधारी वर्ग ’’राष्ट्रीय सुरक्षेचा’’ झेंडा फडकावतो. लोकांच्या न्याय्य संघर्षांना “राष्ट्र-विरोधी” घोषित करतो.\nकाश्मीरच्या लोकांना “राष्ट्रीय एकतेचे शत्रू” असे म्हटले जात आहे. लष्करी शासनाचा विरोध व लोकशाही हक्कांची मागणी करीत असलेल्या आसाम, मणिपूर, नागालँड आणि अन्य राज्यांच्या लोकांनाही, “राष्ट्रीय एकतेचे शत्रू’’ म्हटले जात आहे. मोठ्या कंपन्यांनी केलेल्या नैसर्गिक संसाधनांच्या लुटीला विरोध करत असल��ल्या आदिवासी समुदायांना व वनवासींना ’’देशाच्या विकासाचे शत्रू’’ असे संबोधण्यात येत आहे.\nआपल्या न्याय्य अधिकारांसाठी संघर्ष करणाऱ्या लोकांना ’’देशाच्या विकासाचे शत्रू’’ किंवा ’’राष्ट्रीय एकतेसाठी व क्षेत्रीय अखंडतेसाठी धोकादायक’’ असे संबोधून, सत्ताधीश त्या सगळ्यांवर केलेल्या क्रूर राजकीय दहशतवादी हल्यांचे समर्थन करतात व न्यायोचित ठरवितात. जन संघर्षांना अशा प्रकारे हाताळले जाते जणू काही ती संघर्षे म्हणजे कायदे व सुव्यवस्थेची समस्याच आहेत. हिंदुस्थानी व विदेशी भांडवलदारांनी केलेल्या लुटीला जे कोणी विरोध करतात, त्यांची क्रूर दडपणूक योग्य ठरविण्यात येते.\nकाँग्रेस व भाजपाच्या नेतृत्वाखाली आलटून पालटून सत्तेवर आलेल्या सरकारांनी राजकीय दहशतवादाच्या नीतीचाच पुरस्कार केला आहे. आपल्या देशातील लोकांची एकजूट कमकुवत होण्याचे तसेच आपल्या देशाचे तुकडे तुकडे होण्याचा धोका वाढण्याचे त्यांची अशी नीतीच मुख्य कारण आहे.\nअगदी अशाच प्रकारे, अंतर्गत असंतोषाला खतपाणी घालून आणि त्याचा डावपेचासाठी वापर करून, अमेरिकेने अनेक प्रदेशांमध्ये स्वतःचे हित साधण्यासाठी सत्तापरिवर्तन घडवून आणले आहे, अनेक राज्यांचे तुकडे पाडले आहेत, आणि युरोप, आशिया व आफ्रिकेच्या अनेक प्रदेशांचा राजकीय नकाशाच बदलून टाकलाय.\nभाजपा अथवा कॉँग्रेस पार्टी जेव्हा जेव्हा राष्ट्रीय हिताची गोष्ट करतात, तेव्हा त्यांचा खरा अर्थ असतो मोठ मोठ्या भांडवलदारांचे स्वार्थी हित. पूर्ण देशाची लूट करून, सर्व लोकांचे शोषण करून, मोठ मोठ्या देशी व विदेशी मक्तेदार भांडवलदारांच्या तिजोऱ्या भरण्याच्या राष्ट्रविरोधी कार्यक्रमाशी ह्या दोन्ही पार्ट्या वचनबद्ध आहेत.\nदेशातील विविध भागातील लोकांच्या अधिकार व इच्छा आकांक्षा चिरडून, हिंदुस्थानी लोकांच्या एकजुटीचे रक्षण करता येणार नाही.\nहिंदुस्थानात प्राचीन काळापासून, वेगवेगळ्या जाती जमातीचे लोक वसलेले आहेत - पंजाबी, बंगाली, मराठी, गुजराती, तमिळ, ओडिया, इत्यादी. सर्व लोकांच्या अधिकारांना मान्यता देऊन व सार्वभौम लोकांचे सहकारी संघराज्य बनवूनच स्थिर हिंदुस्थान बनविला जाऊ शकतो.\nदेशातील विभिन्न लोकांचे स्वेच्छेने संघराज्य अशा स्वरूपात हिंदुस्थानचे पुनर्घटन करावे लागेल. आपल्या देशातील लोकांची एकता मजबूत करण्या��ाठी व राष्ट्रीय सार्वभौमत्वाचे अंतर्गत व बाह्य शत्रूंपासून रक्षण करण्यासाठी हाच एकमात्र मार्ग आहे.\nकॉर्पोरेट मीडिया युध्दाचे ढोल बडवीत आहे. पुलवामात जो दहशतवादी हल्ला झाला होता त्याचा बदला पाकिस्तानशी घ्यायचा जोरदार प्रचार करत आहे. मंत्री व टी.व्ही.वरील अँकर रोज भडकाऊ निवेदने देतात. पाकिस्तान वर बाँबफेक व सर्जिकल स्ट्राईकची धमकी एकसारखी देतात. भाजपा व काँग्रेस ह्या दोन पार्ट्यांपैकी पाकिस्तानला चांगले प्रत्युत्तर कोण देऊ शकेल ह्याच वादविवादात लोक अडकून राहावेत हेच सत्ताधारी वर्गाला हवेय.\nभाजपा व काँग्रेस पार्टी, दोन्हीही देशाच्या सार्वभौमत्वाचे रक्षक असल्याचा दावा करतात, पण प्रत्यक्षात मात्र दोन्ही अमेरिकेबरोबर सैनिकी-रणनैतिक युती प्रस्थापित करण्याच्याच मताचे आहेत. अमेरिका ही एक अशी महाशक्ती आहे जिच्यापासून आशियातील सर्वच राष्ट्रांच्या सार्वभौमत्वाला सगळ्यात जास्त धोका आहे. भाजपा व काँग्रेस पार्टी दोन्ही ’’दहशतवादाविरुद्ध युध्दाचा’’ नारा देतात, पण दोघीही हे सत्य लपवून ठेवतात की जगभरात दहशतवादी गटांना संघटित करणारी सगळ्यात प्रमुख अमेरिका आहे.\nदहशतवादी गटांचा वापर करून अमेरिकेतील शासकवर्ग दुसऱ्या देशात अस्थिरता निर्माण करतो आणि त्या देशांचे तुकडे पडतो. दहशतवादाचा गैरवापर करून त्याने शेजारी देशांना आपापसात लढविले आहे.\n’’दहशतवादाविरुद्ध युद्ध’’ ह्या झेंड्याखाली अमेरिकेने कित्येक देशांवर लष्करी हल्ला केला आहे आणि त्यांच्यावर कब्जा केलाय. सध्या पाकिस्तान व चीनच्या विरोधात हिंदुस्थानला उभे करून संपूर्ण आशियावर अमेरिकेला स्वतःचे प्रभुत्व प्रस्थापित करायचेय.\nअमेरिकेला विश्वासू मित्र मानणे व पाकिस्तान-हिंदुस्थानात तंटा वाढविणे हे आशियातील लोकांची एकता आणि ह्या भूभागातील शांतीसाठी खूपच धोक्याचे आहे. आपल्या देशातील व आशियातील सर्व लोकांच्या हितासाठी, आपल्या देशाच्या सरकारने, अमेरिकन युद्धखोरीचे समर्थन करणे थांबविले पाहिजे. त्या ऐवजी, आपल्या देशाच्या सरकारने ह्या भूभागात कुठल्याही बाहेरील शक्तींच्या ढवळाढवळीला विरोध करून दक्षिण आशिया आणि संपूर्ण आशियातील सर्वच देशांशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित करण्याची नीती अवलंबली पाहिजे.\nहिंदुस्थान व पाकिस्तानमधील युध्द हे दोन्ही देशातील ��ामगार व शेतकऱ्यांच्या हिताविरुद्ध आहे. युध्दात दोन्ही देशातील सैनिक व सामान्य लोकच मारले जातील. काश्मीर व दहशतवादाच्या समस्यांबरोबरच सर्व विवादास्पद मुद्द्यांवर बिनशर्त बोलणी करण्यासाठी दोन्ही देशातील जनतेने आपापल्या देशातील सरकारांना भाग पाडले पाहिजे. हेच दोन्ही देशातील लोकांच्या हिताचे आहे.\nसत्ताधारी वर्ग आणि त्यांच्या नियंत्रणातील मीडिया, शोषकांच्याच प्रतिस्पर्धी पार्ट्यांपैकी कोणालातरी सांप्रदायिक व कोणालातरी धर्मनिरपेक्ष म्हणतात, व लोकांना त्यांच्यापैकीच एकीची निवड करायला सांगतात.\nनिवडणूक आयोगात नोंदणीकृत असलेल्या सर्व पक्षांना धर्मनिरपेक्षतेची शपथ घ्यावी लागते. पण त्या पक्षांची प्रत्यक्ष कृती बघितली तर भाजपा आणि काँग्रेस दोन्ही पार्ट्या सांप्रदायिक आहेत ह्यावर दुमत होणार नाही. धर्म आणि जातीच्या आधारावर त्या लोकांना संघटित करतात व आपापली वोट बँक बनवितात. मोठ्या प्रमाणावर राज्याद्वारा आयोजित सांप्रदायिक हिंसा पसरविण्याचा दोघींचाही घृणास्पद इतिहास आहे.\nज्या प्रकारे वारंवार सांप्रदायिक हिंसा आयोजित केली जाते त्यावरून हे स्पष्ट होते, की ही समस्या केवळ काही पार्ट्या ’’सांप्रदायिक’’ आहेत येवढ्यापुरते सीमित नाही. प्रस्थापित राजनैतिक सत्ताच पूर्णपणे सांप्रदायिक आहे हेच सत्य आहे. कायदा व सरकारी संस्था लोकांना धर्मावर आधारित ओळख देतात व त्यांच्याबरोबर भेदभाव करतात. सद्सद्विवेकबुद्धीचा अधिकार एक अनुल्लंघनीय अधिकार अशा स्वरूपात समाजातील सर्व सदस्यांना दिला जात नाही. ब्रिटीश वसाहतवादी परंपरेच्या अनुसार, हिंदुस्थानची राज्यघटना लोकांना धर्माच्या आधारावर वेगवेगळी करते.\n’’फोडा व राज्य करा’’ ह्या सर्वात पसंतीच्या हत्याराचा वापर करून भांडवलदार वर्ग, कामगारवर्गावर, शेतकऱ्यांवर व इतर कष्टकरी लोकांवर स्वतःची सत्ता टिकवून ठेवतो. नजीकच्या काळात सांप्रदायिक हिंसेच्या घटना खूपच वेगाने घडत आहेत आणि नवनवीन पध्दतीने आयोजित केल्या जात आहेत. भांडवलदार वर्ग गंभीर संकटात आहे आणि लोकांचा असंतोष खूपच वाढलाय हेच त्यामागचे कारण आहे.\nसगळ्यांच्या अधिकारांसाठी एकजुटीने संघर्ष करून, ’’फोडा आणि राज्य करा’’ ह्या राजनीतीला हाणून पाडा असे आवाहन कम्युनिस्ट गदर पार्टी लोकांना करते. सद्सदविवेकबुद्धीच�� अधिकार म्हणजेच प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या विचारांचे पालन करण्याचा अधिकार. ह्या अधिकाराच्या रक्षणार्थ आपल्याला एकजूट व्हावे लागेल. सांप्रदायिकता व सांप्रदायिक हिंसा संपुष्टात आणण्यासाठी, हिंदुस्थानच्या नवनिर्माणाचे उद्दिष्ट ठेऊन, आपण आपला संघर्ष बळकट करायला हवा.\nभांडवलदार वर्गाच्या प्रतिस्पर्धी पार्ट्या एकमेकींवर भ्रष्टाचाराचा आरोप करत आहेत. त्यातील काही तर असा दावा करतात की त्या भ्रष्टाचाराविरुद्ध लढत आहेत. परंतु गेल्या 71 वर्षांचा अनुभव हेच दाखवितो की संपूर्ण राजकीय व्यवस्था आणि आलटून पालटून ती प्रक्रिया राबविणाऱ्या राजकीय पार्ट्या वरपासून खालपर्यंत भ्रष्ट आहेत.\nआपल्या देशात भ्रष्टाचार खूपच बोकाळलाय कारण भांडवल खूपच कमी लोकांच्या हातात संकेंद्रित होत आहे.\nसगळ्यात मोठे हिंदुस्थानी व विदेशी भांडवलदार, त्यांच्या विश्वासू पार्ट्या, मंत्री, सरकारी अधिकारी आणि मोठमोठ्या बँकांचे वरिष्ठ व्यवस्थापक ह्यांचे आपापसात खूपच घनिष्ठ संबंध आहेत. मक्तेदार भांडवलदार घराणी त्यांच्या विश्वासातील पार्ट्यांना भरपूर पैसा देतात जेणेकरून त्या पार्ट्या सत्तेवर येऊन त्यांची सेवा करतील. मक्तेदार भांडवलदार घराणी मंत्री आणि सरकारी अधिकाऱ्यांना लाच देतात, जेणेकरून सरकारच्या तिजोरीची लूट करून स्वतःच्या तिजोऱ्या भरता याव्यात.\nभांडवलदार वर्गाच्या प्रतिस्पर्धी पार्ट्या भ्रष्टाचाराचा मुद्दा उठविण्याची ही काही पहिली वेळ नाही. 70 च्या दशकात जयप्रकाश नारायण च्या नेतृत्वाखाली एक भ्रष्टाचार-विरोधी आंदोलन झाले होते. 80 च्या दशकाच्या शेवटी वी.पी.सिंग च्या नेतृत्वाखाली आणखी एक भ्रष्टाचार-विरोधी आंदोलन झाले. 2012 मध्ये आपण आणखी एक भ्रष्टाचार-विरोधी आंदोलन बघितले, ज्यानंतर 2014 साली भाजपा विजयी झाली होती.\nभ्रष्टाचार-विरोधी आंदोलनांमुळे भ्रष्टाचाराच्या विस्तारावर काहीही लगाम बसला नाही. जसजसा मक्तेदार भांडवलदार घराण्यांचा व विदेशी साम्राज्यवादींचा वरचष्मा वाढतोय, तसतसा भ्रष्टाचारही वाढतोय. आपसातील लढाईसाठी मक्तेदार भांडवलदार घराण्यांनी भ्रष्टाचार-विरोधी आंदोलनांचा वापर केलाय. साम्राज्यवादी शक्तींनी भ्रष्टाचार-विरोधी आंदोलनांचा वापर करून, आपल्या देशातील ढवळाढवळ खूपच वाढविली आहे.\nजोपर्यंत प्रस्थापित भांडवलदारी व्यवस्था आहे तोपर्यंत भ्रष्टाचार संपविता येणार नाही. भ्रष्टाचाराविरुद्धचा संघर्ष हा शोषण व लुटी विरुध्दच्या संघर्षाचाच एक हिस्सा आहे. हिंदुस्थानच्या नव-निर्माणाच्या संघर्षाचाच हिस्सा आहे.\nयेत्या निवडणुका आपल्या देशाच्या इतिहासातील एका निर्णायक काळात होत आहेत. आपले सत्ताधीश स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्या देशाल एका अतिशय धोकादायक मार्गावर ढकलत आहेत. आपल्या लोकांची एकजूट तोडण्याचा प्रयत्न ते कसोशीने करताहेत, जेणेकरून आपल्या श्रमाची आणि संसाधनांचे तीव्र शोषण त्यांना चालू ठेवता येईल. आपल्या शेजारी देशांबरोबर युध्दात अडकण्याचा धोकाही आहे. ह्या सत्ताधीश वर्गाच्या हातात आपल्या देशाचे भविष्य अजिबात सुरक्षित नाही.\nहिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टी सर्व कम्युनिस्टांना, सर्व प्रगतीशील शक्तींना आणि सर्व आपल्या देशातील सर्व देशभक्तांना, सत्ताधारी भांडवलदार वर्गाच्या ह्या धोकादायक मार्गाचा एकजुटीने कडाडून विरोध करण्याचे आवाहन करते.\nचला, सगळ्यांच्या अधिकारांच्या रक्षणार्थ एकजूट होऊया. एक अशी राजनैतिक व्यवस्था प्रस्थापित करण्याच्या उद्देश्याने एकजूट होऊया, जिच्यात निर्णय घेण्याचा सर्वोच्च अधिकार लोकांच्या हातात असेल आणि सर्व मानवाधिकारांची व लोकशाही अधिकारांची सुनिश्चिती असेल. चला, लोकांच्या सर्व गरजांची आपूर्ती करण्याच्या उद्देश्याने अर्थव्यवस्थेला नवी दिशा देण्याच्या कार्यक्रमाभोवती एकजूट होऊया. शांती सुनिश्चित करण्यासाठी आणि साम्राज्यवादी शक्तींच्या युध्दखोर कारस्थानांना हरविण्यासाठी व हिंदुस्थानचे परराष्ट्र धोरण आणि दुसऱ्या देशांशी असलेल्या संबंधांना नवीन दिशा देण्यासाठी एकजूट होऊया. हिंदुस्थानच्या नवनिर्माणाच्या कार्यक्रमाभोवती एकजूट होऊया.\nचला, आपण अशा उमेदवारांना मते देऊन जिंकवून देऊया, जे आपल्या अधिकारांसाठी आणि आपल्या हातात राज्य-सत्ता आणण्यासाठी संघर्ष करत आहेत\nचला, अशा उमेदवारांना निवडून लोकसभेत पाठवूया जे आपला आवाज उठवतील\nचला, निवडणुकीच्या आखाड्यात उतरून, भांडवलदारी पक्षांच्या खोट्या प्रचाराला हाणून पाडूया, जेणेकरून राजकारणावरील त्यांची पकड संपुष्टात येईल आणि हिंदुस्थानच्या नवनिर्माणाचा संघर्ष विकसित होईल\nदेशाच्या लोकांची अशी मागणी, हिंदुस्थानचे नव-निर्माण\n��’फोडा आणि राज्य करा’’च्या राजकारणाला पराभूत करूया\nआम्हीच ह्याचे मालक, आम्हीच हिंदुस्थान, कामगार, शेतकरी, महिला व नौजवान\n17 व्या लोकसभा निवडणुकांच्या निमित्ताने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.bolbhidu.com/popular-words-for-girlfrinds-in-various-regions-in-maharastra-state/", "date_download": "2019-11-22T00:39:59Z", "digest": "sha1:BQQBAIUL2W3OAMVTBGD4MNUPK5PIV3A4", "length": 19941, "nlines": 130, "source_domain": "www.bolbhidu.com", "title": "सोलापूरात खडा, तर परभणीत बल्लर. तुमच्या भागात प्रेयसीचा कोडवर्ड काय आहे ? - BolBhidu.com", "raw_content": "\nखानाबदोश – अविनाश वीर\nनवा भि़डू नवं राज्य\nAllआपलं घरदारइलेक्शनसातबारादिल्ली दरबारमाहितीच्या अधिकारातमुंबई दरबार\nआणि मुंबई महाराष्ट्राला देणार नाही म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर चप्पलेचा वर्षाव होऊ लागला\nआंदोलने फक्त जेएनयुमध्ये होत नाही. आयआयटीमध्ये सुद्धा आंदोलन सुरु आहे.\nआणि सयाजी महाराजांनी १०१ सोन्याची नाणी डिपॉजीट भरून बँक सुरु केली.\nमराठ्यांच्या धास्तीमुळं जगातली सगळ्यात मोठी तोफ बनवण्यात आली होती.\nAll“UNCENSORED”- अमोल उदगीरकरकाळीज स्पेशलिस्टखानाबदोश – अविनाश वीरगेम ऑफ थ्रोन्सग्यान की दुकाननजरियानवा भि़डू नवं राज्यमुव्ही मदारी\nगेम ऑफ थ्रोन्समध्ये कोणाची शीट लागणार\nगेम ऑफ थ्रोन्स लिहिणारा जॉर्ज आर आर आबा नेमका हाय तरी…\nपाकिस्तानात सापडलाय गरीबांचा टिरीयन लॅनिस्टर.\nनवा भि़डू नवं राज्य\nफिल्मफेअरच्या बाहुलीला स्कूटरचा प्रवास घडवणारे सयाजी शिंदे.\nHome कट्टा सोलापूरात खडा, तर परभणीत बल्लर. तुमच्या भागात प्रेयसीचा कोडवर्ड काय आहे \nसोलापूरात खडा, तर परभणीत बल्लर. तुमच्या भागात प्रेयसीचा कोडवर्ड काय आहे \nती काल खोलीवर आली.नंतर मित्र आला, तेव्हा ती गेली. मित्र ठरवून ठरलेल्या वेळेत आला. तो आला आणि म्हणाला, काय नटी आल्ती का कोल्हापूरात प्रेमाचं नाव नटी आहे हे पहिल्यांदा समजलं. तस कोल्हापूरसाठी रांगडा शब्द म्हणून छावी पण आहे. माणूस, माल, सामान, कंडका, आणि टवका प्रत्येक पिढीचा खास शब्द पण नटी तशीच तोंड बांधून चटकन पन्हाळ्यावर येणारी. चल म्हणलं की चल. हा बाबा पन्हाळ्यावर नेणाराय का नरसोबच्या वाडीला याची काळजी तिला नसायची.\nसांगलीत होतो तेव्हा तीला सगळे हत्यार म्हणायचे.\nआपण संजय दत्त आणि ती आपली AK47 असं ते नातं होतं. हत्याराबरोबर आलेले कंडका, माल, सामान, आयटम,छावी हे शब्द होतेच पण सांगली आणि कोल्हापूरात जस रंकाळा आणि घाटाचा फरकाय तसाच फरक हितं नटी आणि हत्याराचा आहे. तिथ नटी आणि हितं हत्यार. बाकी कृष्णा आणि पंचगंगेच्या पाण्यासारखं सगळं मिक्स होतं असतच की.\nसोलापूर, बार्शी, कळंब हा भाग खरा दर्दी. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या सीमेवरचा हा भाग. आपण जन्मताच बॉर्डरवर आहोत हे इथल्या पोरांच्या नसानसात भिनलय. त्यामुळं बंडखोरी करायला हितली पोरं पुढं. माळरानावरचा खडा म्हणून हितं प्रेयसीला खडा म्हणतात की अजून काय वेगळं कारण आहे ते मिळालं नाही पण हितला जिव्हाळ्याचा शब्द खडा. बाकी दोन्हीकडच्या आक्रमणामुळं खड्याची अधूनमधून आयटम नायतर छावी होतच असते. पण खडा पर्मनंटय. अस्सल माळरानावर खेळलेली पोरं मात्र ईकान, लडतर, जुगमं म्हणतात.\nलातूरात गेलं की खड्याची होती फंटी. तर बीडमध्ये होती बल्लर.\nइथल्या पोरींसारखाच या शब्दाचा अर्थ कळलां नाही. बल्लर का तर काहीच नाही. असच बल्लर तर बल्लर. परभणी, नांदेडच्या मुस्लीम भागात मात्र बल्लरची रोमॅंन्टिक सिमरन होते. आपली इर्सल मस्ती तिच्यातपण दिसावी म्हणून बल्लर असावा आणि मुस्लीम ती दिसली की नजाकतीत आपआप सुरमा लावून ती सिमरन होतं असावी. लॉजिक तर काय कशाचही मांडता येत. बल्लर काय मग सिमरन काय\nत्याच्या पलिकडचं घ्यायचं झालं तर पोट्या पोट्टी चालू होतं. या भागात बासण हा शब्द वामन मेश्राम यांच्या कांदबरीत ऐकल्याच एकाने सांगितलं बाकी तिथ पण ठावकी,डाव, माल, सेटिंग हे शब्द कॉमनच आहेत.\nऔंरगाबाद, जालना मध्ये हक्काची मशीन हा शब्द आहे. कदाचित इथल्या पोरी सुपरफास्ट असाव्यात. पन्हाळ्यासारखी जागा इथ नाही. गेलं तर अंजिठाच,आणि अंजिठापर्यन्त येणारी मशीन मिळणं अवघडय. मशीन सोबत होतो, मशीन रुमवर आलती, जयंतची मशीन काटाय असले डॉयलॉग हक्काच्या पोरांकडून ऐकायला मिळतात. थोडक्यात काय तर औंरगाबाद मध्ये आल्यानंतर अखिल मराठवाडा मित्र मंडळातून मशीन शब्द परमनंट होवून जातो. कालांतरानं मशीनच लग्न होतं आणि पोरगं MPSC, UPSC करायला पुण्यात येतं.\nपुण्याला येताना मध्ये लागतं नगर. अगर मगर आणि अहमदनगर. हिकडंच आणि तिकडचं दोन्हीकडचं जरा जरा अस्तित्व जपणारा हा जिल्हा. हितला खास असा शब्द आम्हाला तर मिळाला नाही. खडा, मशीन या दोन्ही शब्दांमध्ये फिस हा एक शब्द मिळाला पण त्याचं अस्तित्व किती हे सांगता येणार नाही. बहुतेक ऊसाच्या पैशामुळे पोरी लग्न ��रुन लवकर सेट होत असाव्यात अस वाटतं.\nत्याच्या वरती उत्तर महाराष्ट्रात किटली हा शब्द ऐकायला मिळाला. त्याच पण अस्तित्व तेवढच. एखाद्या आजूबाजूच्या गावात आणि त्यानंतर शहरात आलेल्या पोरांच्यात त्याच्या अलीपलीकडे सापडतात ते माल, सेटिंग, आयटम हेच.\nमुंबईत आयटम आणि गर्लफ्रेंन्ड हे शब्द तसे कॉमनच. माल्टा हा शब्द ठाण्यात बोल्ला जात असल्याचं सांगितलं जातं पण हे सांगणारी पिढी भिकू म्हात्रेची पिढी असल्यानं त्या शब्दाचं आत्ताच स्थान सांगता येणार नाही. माल हा मुंबई उपनगरात वापरला जातो तर आगरी समाजात डाव हा हक्काचा शब्द आहे.\nखाली कोकणात येताना घाट आणि मुंबई या संकरित पट्यातून यावं लागतं.तिथे देखील असेच शब्द मस्का, चुंबक, विषय, चिकनी, चांदणी, सामान असे शब्दांचा संकरीत पट्टा निर्माण होतो. तो विसावतो तो थेट मालवणीच्या अस्सल गोडीत तिथ प्रेयसीला णामूस म्हणतात. माणूसच उलटं करुन कोणाला समजणार नाही याची खबरदारी मालवणीत अशाप्रकारे घेतलेली पाहून समाधान वाटतं. मात्र अस्सल जूना शब्द म्हणून केत हा शब्द मिळाला. “केत” सांगणारा णामूस देखील भिकू म्हात्रेच्या पिढीचा. त्यामुळे आज हा शब्द कितपत वापरला जातो पक्क सांगता येणार नाही.\nबऱ्यापैकी महाराष्ट्र फिरून झालेली अनेकांच्या मशीन, माणूस, नटी, हत्यार, खडा, बल्लर, केत, माल्टा, माल, विषय,मंडळी येतात त्या पुण्यात फरक फक्त इतकाच असतो त्या लग्न करुन वेल सेटल होतात आणि आपण पेठांमध्ये रात्र रात्र काढू लागतो.\nपुण्याच्या या सास्कृतिक मायाजालात आपणाला भेटते चमकी, सामान, विषय, छावी असे शब्द जरा कमी जरा अधिक प्रत्येकांच्याच सांस्कृतिक मिक्सरमधून बाहेर पडतात. कधी पिंपरी चिंचवड मध्ये त्यांचा पत्रा होतो तर कधी विषय होतो. पण पोरी त्यांच नाजूक साजूक कधीतरी सोडून जाणाऱ्या किंवा आईबापाला सोडून आपल्यासोबत उभा राहणाऱ्या.\nअशा कित्येक मुली प्रत्येकांच्या आयुष्यात आल्या. प्रत्येकीचं नाव वेगळ होतं पण तीच असणं तेच असायचं.चोरुन चोरून भेटणं, हळूच गाडीवर बसणं,प्रेमाच्या दिलेल्या आणाभाका असोत की आणि काही पण चालायचं…\nअसच तुमच्या आयुष्यात आलेल्या नटी, सामान, विषय, पत्रा, माल, माल्टा, खडा, छावी, डाव, आयटम, कंडका, माणूस, मंडळी, टवका, चुंबक, मस्का, णामूस, केत, बासण, किटली, पोरगी, ईकान, लडतर, जुंगम, बल्लर, मशीन, डेंजर, झेंगट, फंडींना सलाम\nत्या���च्यामुळेच तुम्हाला काहीतरी वेगळं जमवता येतय. तरीदेखील फेसबुकच्या गर्दीत तुम्ही तीला कुठेतरी शोधतायच. झालं असेल तर जा बिंनधास्त आपआपल्या नटीला शोधून या एकदा.\nबॅण्डस्टॅण्ड, Z ब्रिज ते रंकाळा हि आहेत महाराष्ट्रातील प्रसिद्ध प्रेमस्थळे.\nप्रेयसीला घेवून लॉजवर गेला आणि पोलीस आले तर काय करावं \nपहिल्या भेटीत या पाच गोष्टी केल्यास, मुली सोडून जातात. वाचा आणि शहाणे व्हा.\nPrevious articleरविद्रनाथ टागोरांच पहिलं प्रेम असणारी ती मराठी मुलगी.\nNext articleफुलनदेवीच्या आत्मसमर्पणासाठी एका अधिकाऱ्याने स्वतःच्या मुलाचा जीव पणाला लावला होता \nविरोधकांनी अब्रुवर घाला घातला पण न डगमगता साठेंनी भारतात कलर टिव्ही सुरु केलाच.\nअन् रशियन तरूणीनं चक्क बीडच्या आमदाराच्या मिशीचा मुका घेतला\nफेसबुकचा झुक्या चोरून टिकटॉकचे व्हिडीओ बघताना सापडलाय.\nसंघाच काम करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना लग्नाच्या बेडीत अडकायचं नव्हतं.\nआणि मोदींना धमक्या देणाऱ्या पाकिस्तानी सिंगरचा न्यूड व्हिडीओ व्हायरल झाला.\nबॅण्डस्टॅण्ड, Z ब्रिज ते रंकाळा हि आहेत महाराष्ट्रातील प्रसिद्ध \"प्रेमस्थळे\". - BolBhidu.com February 14, 2019 at 12:07 pm\n[…] सोलापूरात खडा, तर परभणीत बल्लर. तुमच्य… […]\nया अस्सल गावरान शब्दांचा नेमका अर्थ काय \n[…] सोलापूरात खडा, तर परभणीत बल्लर. तुमच्य… […]\nहा आहे, भारतातील सर्वात महागडा “मतदार”.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ayushdarpanmarathiblog.wordpress.com/category/health/", "date_download": "2019-11-21T23:35:59Z", "digest": "sha1:DW5F2BYQS22MSQ4UCMI7WKG5G55M4IYP", "length": 13182, "nlines": 291, "source_domain": "ayushdarpanmarathiblog.wordpress.com", "title": "Health – AyushDarpanMarathi", "raw_content": "\nहा ब्लॉग मराठी लोकांसाठी असून, याची निर्मिती तथा संपादन आयुष दर्पण या स्वास्थ पत्रिका द्वारे केले जाते . आमचा उद्देश सामाजिक माहिती पोहोचविने असून आम्ही त्या साठीच कार्यरत आहोत . www.ayushdarpan.org\n🌳🌳 *वात चिकित्सोपक्रम*🌳🌳 आपण वात म्हटलें की आधी डोक्यात येते तैल किंवा बस्ति पण हे वाताच्या उपक्रमातील हे श्रेष्ठ उपक्रम आहेत अजून काय काय देता येईल अजून काय काय देता येईल. *संशोधनं मृदू–* -संशोधन म्हणजे शुद्धी पण ती मृदू म्हणजेच कमी force लागेलं अशी ती कोणती तर वमन आणि विरेचन घेता येतील(वमनादी) … *अभ्यंग*… Continue reading *वात चिकित्सोपक्रम*\nलंबोदराय नम: बदरीपत्रं समर्पयामि उन्हाळयात प्रचंड प्रमाणात मिळणारी हि आंबट गोड रान फळे गणेशाला देखील हि वनस्पती प्रिय आहे म्हणूनच पत्री मध्ये हिला गजाननास अर्पण करतात.हिच्यात बरेच औषधी गुण देखील असतात. ह्याचे मध्यम उंचीचे काटेरी झाड असते.ह्याची त्वचा धुरकट… Continue reading ​हर्बल गार्डन\n#सामान्य_आयुर्वेद #आयुर्वेदीय_राखी राखी घेतली का नसेल घेतली तर एक सुंदर आयडिया अाहे. आपल्या भावासाठी राखी स्वतःच बनवा. एक वेखंडाचा तुकडा घ्या. आणि त्या तुकड्याला छानसा धागा बांधा. झाली राखी. आयुर्वेदीय राखी. आयुर्वेदात लहान मुलाच्या स्वास्थ्यासाठी त्याच्या हाताला वेखंडाचा तुकडा बांधायला सांगितलं आहे. त्यामुळे बाळाची अाभा वाढते आणि आजार पसरवणाऱ्या हेतूंपसून त्याचं रक्षण होतं. वेखंड हे… Continue reading ​#सामान्य_आयुर्वेद\n मागच्या आठवड्यात TV वर “वजनदार” सिनेमा झाला .त्यादिवशी बघणं शक्य नव्हतं म्हणून रेकॉर्ड करून ठेवला होता तो जशी सवड मिळेल तसा बघितला.सचिन कुंडलकरचा सिनेमा,सई आणि प्रिया बापट या आपल्या आवडत्या अभिनेत्री आणि वेगळा विषय अशी बरीच अट्रक्शन्स होती बघण्यासाठी मला आवडला सिनेमा मुळात वजन हा विषय किंवा शब्द सध्या फारच परवलीचा… Continue reading ​असं का \n🌹🌹 *म्हातारपण आणि वात*🌹🌹 बापू लै गुडघे दुखायलेत रं…. दिवसातून 4-5 वेळा GP असो की आयुर्वेद चिकित्सक यांच्या कानी येणारे हे वाक्य आहे😇 दिवसातून 4-5 वेळा GP असो की आयुर्वेद चिकित्सक यांच्या कानी येणारे हे वाक्य आहे😇 जे आयुर्वेद वाले आहेत ते लगेच पायाला हात लावून allopathy मध्ये सांगितलेले examination आयुर्वेदाच्या नजरेने करून पाहतात जे आयुर्वेद वाले आहेत ते लगेच पायाला हात लावून allopathy मध्ये सांगितलेले examination आयुर्वेदाच्या नजरेने करून पाहतात आता वय म्हातारपणाच पण काही तरणे… Continue reading म्हातारपण आणि वात\n“आहाराची बाराखडी ” *”आहारात् सर्वभूतानि संभवन्ति महीपते/ आहारेन् विवर्धन्ते तेन जीवन्ति जन्तवः//” (महाभारत)* आहार हा प्रत्यक्ष प्राणाचे धारण करणारा घटक आहे.आहारापासूनच मनुष्याची आणि इतर जीवांची उत्पत्ती होते,आहारामुळेच त्या जीवांची वाढ आणि पोषण होते तर आहारामुळेच(चुकीच्या) त्यांचा नाश होतो. वेद,काव्य आणि पुराण लिखाणातून आहाराबाबाबत खूप मार्मिक दाखले वाचायला मिळतात. आहाराबाबत काही साधे सोपे नियम मार्गदर्शन आहेत… Continue reading आहाराची बाराखडी\n* *गर्भावस्थे नंतरचे ” वातआवरण ” आणि आयुर्वेद..* ” तुझ्याकडे पाहून वाटतंच नाही की तूला ��ुलं असतील..* ” तुझ्याकडे पाहून वाटतंच नाही की तूला मुलं असतील..” हे वाक्य प्रत्येक स्त्री ला हवंस वाटतं पण गर्भावस्थेमधे आणि त्या नंतरही स्त्री शरीरात होणारे बदल पाहून तिच्या बाळांतपणाचा सहज अंदाज लावता येतो..” हे वाक्य प्रत्येक स्त्री ला हवंस वाटतं पण गर्भावस्थेमधे आणि त्या नंतरही स्त्री शरीरात होणारे बदल पाहून तिच्या बाळांतपणाचा सहज अंदाज लावता येतो.. हा अंदाज जर चुकवायचा असेल तर आयुर्वेदाच्या मदतीने नक्कीच फायदा होतो.. हा अंदाज जर चुकवायचा असेल तर आयुर्वेदाच्या मदतीने नक्कीच फायदा होतो..😊 आधी गर्भावस्थेत आणि… Continue reading आयुर्वेद कट्टा\nDR.GOKULSINGH G.MUMB… on झटपट व्हाट्स अँप डॉक्टर\nchetan chauhan on फेसाळत्या बुडबुड्यांचे गोड व्य…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://punesmartcity.in/mr/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%B2%E0%A5%85%E0%A4%AC-%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%9C/", "date_download": "2019-11-21T23:43:23Z", "digest": "sha1:R3NFLCYQ2ZXJ6DYKLM344T33G5PJBY5J", "length": 15097, "nlines": 225, "source_domain": "punesmartcity.in", "title": "‘पुणे एक लिव्हिंग लॅब- डिजिटल सिटी’ कार्यशाळेचे पुणे स्मार्ट सिटीच्या वतीने आयोजन - पुणे स्मार्ट सिटी पोर्टल ‘पुणे एक लिव्हिंग लॅब- डिजिटल सिटी’ कार्यशाळेचे पुणे स्मार्ट सिटीच्या वतीने आयोजन - पुणे स्मार्ट सिटी पोर्टल", "raw_content": "\nपुणे स्मार्ट सिटीमध्ये आपले स्वागत आहे\nटोल मुक्त: १८०० १०३० २२२\nस्मार्ट सिटी म्हणजे काय\nसंपूर्ण शहरातील उपक्रम (पॅन सिटी)\nप्रेस प्रकाशन‘पुणे एक लिव्हिंग लॅब- डिजिटल सिटी’ कार्यशाळेचे पुणे स्मार्ट सिटीच्या वतीने आयोजन\n‘पुणे एक लिव्हिंग लॅब- डिजिटल सिटी’ कार्यशाळेचे पुणे स्मार्ट सिटीच्या वतीने आयोजन\n‘पुणे एक लिव्हिंग लॅब- डिजिटल सिटी’ कार्यशाळेचे पुणे स्मार्ट सिटीच्या वतीने आयोजन\nस्मार्ट, निरोगी, प्रवेशयोग्य शहर नियोजनावर तज्ञांनी केला उहापोह\nपुणे- लिव्हिंग लॅब (जिवंत प्रयोगशाळा)- डिजिटल शहर म्हणून पुणे शहराचा शोध या विषयावर पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (पीएससीडीसीएल) वतीने आयोजित कार्यशाळेत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील २०० हून अधिक तज्ञांनी सहभाग नोंदवला. स्मार्ट, निरोगी, प्रवेशयोग्य शहर नियोजनावर तज्ञांनी यावेळी विचार मांडले.\nनीती आयोग आणि स्मार्ट सिटी मिशन, तसेच एल अँड टी कंस्ट्रक्शन, नॅसकॉम, पुणे महानगरपालिका (पीएमसी) ���ांच्या सहाय्याने व सिटी फ्यूचर्स, न्यू साउथ वेल्स विद्यापीठ, सिडनी आणि प्लस अलायन्स यांच्याशी सह-भागीदारीत पुणे स्मार्ट सिटीने या कार्यशाळेचे आयोजन केले होते.\nयावेळी पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर, पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप, मनोजित बोस उपस्थित होते. किंग्ज कॉलेज लंडन, अॅरिझोना स्टेट युनिव्हर्सिटी व न्यू साउथ वेल्स विद्यापीठ येथील तज्ञांसह चर्चासत्रात सहभाग नोंदवला.\nडॉ. माशेलकर म्हणाले, “प्रतिभा, तंत्रज्ञान आणि सहिष्णुता हे तीन घटक आहेत ज्यामुळे इतर शहरांपेक्षा पुणे शहराची वेगळी ओळख आहे. या घटकांमुळे जागतिक संस्थांना काम करण्यासाठी पुणे हे अनुकूल ठिकाण वाटते.”\nडॉ. राजेंद्र जगताप म्हणाले, “स्मार्ट सिटी अंतर्गत प्रकल्प राबवताना कमांड अँड कंट्रोल सेंटरशी संपूर्ण माहितीचे एकात्मीकरण महत्त्वाचे ठरते. त्यामुळे वेगवेगळ्या दिशांमध्ये काम करणाऱ्या शासकीय संस्थांचा समन्वय साधला जातो. म्हणून इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर हा स्मार्ट प्रकल्पांसाठी महत्त्वाचा दुवा आहे.”\nप्रशासन आणि नगरपालिका सेवांमध्ये परिवर्तनासाठी माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानाच्या नाविन्यपूर्ण आणि शाश्वत वापरात पुणे शहर आघाडीवर राहिले आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पांची अंमलबजावणी करताना सिडनीच्या न्यू साऊथ वेल्स विद्यापीठासोबत (यूएनएसडब्लू) आपल्या डिजिटल नवनिर्मितीचा अजेंडा पुणे स्मार्ट सिटी राबवत आहे. पुण्यातील विकासाच्या संधींचा विचार करण्यासाठी “लिव्हिंग लॅब” कार्यशाळेच्या निमित्ताने एकत्र आणण्याचा यशस्वी प्रयत्न करण्यात आला.\nपुणे स्मार्ट सिटीला ‘सर्वोत्कृष्ट स्मार्ट सिटी’सह दोन पुरस्कार\nपुणे स्मार्ट सिटीच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाअंतर्गत 50 स्मार्ट ई-बस, तर...\nस्मार्ट सिटी म्हणजे काय\nपुणे स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन लिमिटेड विषयी\nपुणे स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन लिमिटेड विषयी\nसंपूर्ण शहरातील उपक्रम (पॅन सिटी)\nस्मार्ट सिटी म्हणजे काय\nपुणे स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन लिमिटेड विषयी\nपुणे स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन लिमिटेड विषयी\nसंपूर्ण शहरातील उपक्रम (पॅन सिटी)\nपुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड\n“मंथन”, ए -3, पाषाण रोड ( बी. यु. भंडारी वोक्सवैगन शोरूम शेजारी), अभिमानश्री सोसायटी, पाषाण, पुणे – ४११००८.\nकॉपीराइट © २०१८. पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, सर्व हक्क आरक्षित.\nफॉन्टचा आकार रीसेट करा\nपुणे स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन लिमिटेड विषयी\nपरिसर आधारित विकास योजना\nसंपूर्ण शहरातील उपक्रम (पॅन सिटी इनिशिएटिव्हज्)\nस्मार्ट सिटी म्हणजे काय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan-news/thane/the-chemical-tanker-in-palghar-was-overturned/articleshow/71996045.cms", "date_download": "2019-11-22T01:03:09Z", "digest": "sha1:C3TAWIA5CVHKBR2HUVG73U2JIKJZXFXZ", "length": 13975, "nlines": 173, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Thane News: पालघरमध्ये रसायन टँकर उलटला - the chemical tanker in palghar was overturned | Maharashtra Times", "raw_content": "\nआजचं राशी भविष्य: दि. २१ नोव्हेंबर २०१९\nआजचं राशी भविष्य: दि. २१ नोव्हेंबर २०१९WATCH LIVE TV\nपालघरमध्ये रसायन टँकर उलटला\nनदीत फेसाचे ढीगम टा...\nम. टा. वृत्तसेवा, पालघर\nमुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील पालघर तालुक्यातील मेंढवण येथील कौटुंबी नदीत शनिवारी रसायनांचा टँकर उलटला होता. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरीही टँकरमधील रसायन नदीत सांडले गेल्याने या नदीचे संपूर्ण पाणी प्रदूषित झाले आहे. नदीच्या पाण्यात मोठ्या प्रमाणावर फेसाचे ढीग तयार झालेले दिसून आले.\nमुंबईहून निघालेला रसायनांचा टँकर हा गुजरातच्या दिशेने मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून जात होता. समोरून वेगवान येणाऱ्या दुचाकी चालविणाऱ्याला वाचविताना या टँकरचा तोल गेला आणि रस्त्यावरच उलटला. मात्र या टँकरमधील रसायने ही बाजूलाच असलेल्या कौटुंबी नदीत सांडल्याने या संपूर्ण नदीचे पाणी प्रदूषित झाले आहे. यामुळे शनिवारी आणि रविवारी मोठ्या प्रमाणावर फेसाचे ढीग दिसून येत होते. ही कौटुंबी नदी मेंढवण येथील डोंगरातून उगम पावते आणि त्याचा काहीसा प्रवाह हा सूर्या नदीला जाऊन मिळतो. सूर्या नदीला हा प्रवाह जाऊन मिळतो मात्र यामुळे सूर्या नदीच्या पाण्यावर फारसा फरक जाणवला नसल्याचे पोलिसांनी केलेल्या सर्वेक्षणात सांगितले.\nसूर्या नदीच्या पाण्याचा पालघर, टेभोडे, वेऊर, नवली, आल्याळी, घोलवीरा, लोकमान्य नगर, डुंगी पाडा, गोठणपूर या पालघर नगर परिषद क्षेत्रातील भागांत पुरवठा केला जात आहे. त्याशिवाय बोईसर औद्योगिक वसाहत व परिसरातील २५ गावांमध्ये आणि वसई-विरार-नालासोपारा महापा���िका क्षेत्रातील भागांतही हे पाणी पिण्यासाठी जलवाहिन्यांद्वारे पुरविले जाते. वसई-विरार महापालिकेला याबाबत माहिती मिळाली असता त्यांनी तात्काळ नागरिकांना होणार पाणीपुरवठा खंडित केला होता. मात्र याबाबत शहानिशा केली असता सूर्या नदीच्या पाण्यावर याचा परिणाम नसल्याचे लक्षात आल्याने पाणीपुरवठा यानंतर सुरू करण्यात आल्याचे वसई विरार महापालिकेचे सिटी इंजिनियर माधव जवादे यांनी सांगितले.\nकौटुंबी नदीमध्ये पडलेले हे रसायन शॅम्पू असल्याचे कासा पोलिस ठाण्याचे साहाय्यक पोलिस निरीक्षक काळे यांनी सांगितले. या कौटुंबी नदीतील पाण्याचा वापर हा येथील काठावर असलेले स्थानिक शेतीसाठी करतात. या नदीच्या पाण्याचा पुरवठा पिण्यासाठी कोणत्याही शहराला होत नसल्याचे येथील स्थानिकांनी सांगितले.\nसेक्सला नकार दिला म्हणून मुलीचं डोकं भिंतीवर आपटलं\nपालघर भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले; जीवितहानी नाही\nठाण्यात शिवसेनेच्या महापौरांना राष्ट्रवादीच्या शुभेच्छा\nतीन बोगस डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल\nडोंबिवलीत रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\n'असा' झाला गायिका गीता माळी यांच्या कारला अपघ...\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nआजचं राशी भविष्य: दि. २१ नोव्हेंबर २०१९\n'महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन'चे 'न्यूजरुम बुलेटीन'\nशिवसेनेचे १७ आमदार नाराज, एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर\nगोव्यात चित्रपट महोत्सवाची धूम, आकर्षक कलाकृतींनी परिसर सजला\n'एलटीटीईच्या खात्म्यानंतर गांधी कुटुंबाची एसपीजी सुरक्षा काढ\nमुरादाबादः पोलिसाने विभाग अधिकाऱ्यावर झाडली गोळी; व्हिडिओ व्...\nशिवसेना आमदार करणार जयपूरला मुक्काम\n'महिला या प्रेरणेचा स्रोत'\nहंसच्या सुटकेमुळे टळला अनर्थ\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nपालघरमध्ये रसायन टँकर उलटला...\nकेमिकलचा टँकर पलटी; सूर्या नदीचे पाणी प्रदूषित...\nफळ पीकविमा योजना लागू ...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/crime-news-pune/", "date_download": "2019-11-22T00:23:11Z", "digest": "sha1:JFHBI64VY45LPYR7PV2KHI7YDI3PB3ON", "length": 13000, "nlines": 160, "source_domain": "policenama.com", "title": "नादुरुस्त कार चोरट्याने चक्क क्रेन लावून नेली चोरुन - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nमहापालिकेच्या अंदाजपत्रकात वाहनतळ उभारण्यासाठी मंजुर 12 कोटी रुपये सार्व. स्वच्छता…\n‘टॉप’ची ‘स्टार’ मायली सायरसनं बॉयफ्रेंडला रस्त्यावरच केलं…\n2014 ला सरकार स्थापनेसाठी फडणवीस सरकारने ‘संख्याबळा’ची आकडेवारी दिली…\nनादुरुस्त कार चोरट्याने चक्क क्रेन लावून नेली चोरुन\nनादुरुस्त कार चोरट्याने चक्क क्रेन लावून नेली चोरुन\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सुरु असलेला जोरदार पाऊस, त्यात रस्त्यातच बंद पडलेली गाडी व जवळपास गाडी दुरुस्त करुन देऊ शकेल, असे कोणी नसल्याने त्यांनी आपली चारचाकी गाडी रस्त्याच्या कडेला लावली व घरी गेले. दुसऱ्या दिवशी ते मॅकेनिकला घेऊन आले. पण गाडी तेथे दिसून आली नाही. आजू बाजूला चौकशी केल्यावर चक्क चोरट्याने क्रेन लावून ही कार चोरुन नेल्याचे स्पष्ट झाले आहे. हा प्रकार पुणे नाशिक रोडवरील चाकणजवळील हॉटेल महादेव समोर नुकताच घडला. याप्रकरणी चालक शरद सिताराम बवे (वय ३३, रा. चिखली, ता. हवेली) यांनी चाकण पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.\nते पुणे नाशिक रोडने जात असताना ६ जुलैला सायंकाळी साडेपाचच्या सुमारास त्यांची टोयाटो इनोव्हा गाडी बंद पडली. गाडीची क्लच प्लेट खराब झाल्याने ती सुरु तर व्हायची पण गिअर पडत नव्हते. त्यामुळे त्यांनी ती गाडी रस्त्याच्याकडे लावली. दुसऱ्या दिवशी सकाळी साडेअकरा वाजता ते मॅकेनिकला घेऊन गाडी घेण्यासाठी आले असताना गाडी तेथे नव्हती. त्यांनी आजू बाजूला शोध घेतला. टोलनाक्यावरील सीसीटीव्हीची तपासणी केल. त्यातही ती आढळून आली नाही. त्यानंतर त्यांनी चाकण पोलिसांकडे चोरीची फिर्याद दिली आहे.\nदातांच्या समस्येवर करा ‘हे’ घरगुती उपाय\nलग्नाच्या आधी HIV टेस्ट : सरकार बनवणार नवा कायदा\n‘खसखस’मुळं होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या\n‘ही’ पथ्ये पाळून थायरॉईड अगदी ‘कंट्रोल’मध्ये आणा\n‘कोथिंबीर’चं सेवन डोळयांसाठी अत्यंत फायदेमंद, जाणून घ्या\nवयाच्या पस्तिशीनंतर ह��डे मजबूत राहण्यासाठी ‘हे’ उपाय करा\nदुधी भोपळा ‘वरदान’ ठरतयं मधुमेह, कावीळ आणि मूत्रपिंडांच्या रूग्णांसाठी, जाणून घ्या\n‘मोबाईल’ बाथरूममध्ये पडला, पतीने पत्नीच्या डोक्‍यात घातली खुर्ची\nदरोडाच्या प्रयत्नातील दोघांना घातक हत्यारासह अटक\nमाजी नगरसेवकाकडून हवेत गोळीबार, परिसरात खळबळ\n मुंबईत बलात्काराच्या घटनेत 51 टक्क्यांनी ‘वाढ’\nयवत पोलिसांकडून 3 सराईत गुन्हेगार ‘तडीपार’\nचतुःशृंगी, येरवड्यात भरदिवसा घरफोडी\n‘टॉप’ची ‘स्टार’ मायली सायरसनं…\nडीप नेक ‘क्रॉप टॉप’मध्ये अभिनेत्री मलायकानं…\nकमी कपड्यांसाठी ‘फेमस’ आहे ‘ही’…\n‘या’ सिनेमात अभिनेत्री जरीन खान साकारणार…\n‘या’ मॉडेलचे ‘HOT’ फोटो सोशलवर…\nना उद्घाटनाचा, ना बॅनरबाजीचा थाट, आ.संदिप क्षिरसागर यांनी बिंदूसरा नदी पात्रात एका…\nबीड : पोलीसनामा ऑनलाइन - कसलाही गाजावाजा न करता, उद्घाटनाचा, बॅनरबाजीचा थाट न करता आ. संदिप क्षिरसागर यांनी…\nमहापालिकेच्या अंदाजपत्रकात वाहनतळ उभारण्यासाठी मंजुर 12 कोटी रुपये…\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - महापालिकेच्या अंदाजपत्रकात वाहनतळ उभारण्यासाठी केलेली 12 कोटी रुपयांची तरतूद शहरातील…\n‘टॉप’ची ‘स्टार’ मायली सायरसनं बॉयफ्रेंडला…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - जगातील टॉप स्टार मायली सायरस आणि तिचा नवीन बॉयफ्रेंड कोडी सिम्पसन (Cody Simpson) लॉस…\n2014 ला सरकार स्थापनेसाठी फडणवीस सरकारने ‘संख्याबळा’ची…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात महिन्याभरापासून सत्तास्थापनेचे नाट्य सुरु असताना 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस…\nPaytm युजर्ससाठी मोठी बातमी ‘या’ छोट्या चुकीमुळं होऊ…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - सध्या पेटीएम संबंधित काही मेसेज फिरत आहे, ज्यात लिंक देण्यात आली आहे. या लिंकवर क्लिक…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nना उद्घाटनाचा, ना बॅनरबाजीचा थाट, आ.संदिप क्षिरसागर यांनी बिंदूसरा नदी पात्रात…\n होय, महाराष्ट्रात ‘या’ जिल्हयात शेळीच्या…\nनीरेत महावितरणने ‘शॉक’ दिल्याने BSNL च्या ग्राहकांची…\nडिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपर्यंत शिवसेनेच्या नेतृत्वात सरकार स्थापन…\nपुण्य���त युवकाला ‘विवस्त्र’ करून फिरवले, व्हिडिओ केला…\n होय, तेलगंणाचे ‘ते’ आमदार हे जर्मन नागरिक\nमहापालिकेच्या अंदाजपत्रकात वाहनतळ उभारण्यासाठी मंजुर 12 कोटी रुपये सार्व. स्वच्छता गृहांसाठी वर्गीकृत करण्यास मान्यता\nप्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ‘संभाव्य’ मंत्र्यांची यादी घेऊन पोहचले शरद पवारांच्या घरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/ulata-chashma-news/congress-divided-over-abrogation-of-article-370-in-jammu-and-kashmir-zws-70-1947198/", "date_download": "2019-11-22T01:23:10Z", "digest": "sha1:IMMHHNZF2HT4NT52HCHDI46WIUNWWSJY", "length": 16009, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Congress divided over abrogation of article 370 in Jammu and Kashmir zws 70 | Congress divided over abrogation of article 370 in Jammu and Kashmir zws 70 | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनायजेरियन नागरिकांना घर भाडय़ाने देणाऱ्या ५ जणांवर गुन्हा\nसिडकोच्या घरांची सोडत आगरी कोळी भवनात\nवाहतूक कोंडीवरून नगरसेवक आक्रमक\nकांदा दराची चढाई सुरूच\nधुळ्यात महाआघाडीचा प्रयोग यशस्वी होणार\n‘बुजुर्ग’ आणि ‘युवा’ जोश\n‘बुजुर्ग’ आणि ‘युवा’ जोश\nबुजुर्ग काँग्रेसजनांच्या पारडय़ात आपले वजन टाकले आणि सरकारच्या प्रस्तावास विरोध केला.\nजवळपास सात दशके देशाला छळणारे, घटनेतील ते ३७०वे कलम मोडीत काढून काश्मीरला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देण्यावरून काँग्रेसमध्ये जुने-बुजुर्ग काँग्रेसजन आणि युवा काँग्रेसजन यांमध्ये मतभेद उघड झाले, ही बातमी एव्हाना जुनीदेखील झाली आहे. या मुद्दय़ावरून दोन गट पडलेल्या काँग्रेसमध्ये आता बुजुर्ग कोणास म्हणावयाचे आणि युवा काँग्रेसजन कोणास म्हणावयाचे यावर चर्चेचा सारा रोख केंद्रित होणार अशीच चिन्हे अधिक संभवतात. कारण या घडीस ते पक्षाचे अध्यक्षपद सोडण्यावर ठाम असले, तरीही त्यांच्या नेतृत्वावरच साऱ्या नजरा खिळत असल्याने, राहुल गांधींचा समावेश यापैकी कोणत्या वर्गात करावयाचा, त्यांना बुजुर्ग म्हणावे, की युवा नेते म्हणावे, याविषयीच्या चर्चानाच अलीकडे अधिक महत्त्व येऊ घातले आहे. घटनेचे ३७०वे कलम रद्द करून काश्मीरचे विशेषाधिकार संपुष्टात आणण्याच्या केंद्र सरकारच्या प्रस्तावावर चर्चा सुरू झाल्यावर संसदेच्या उभय सभागृहांतील काँग्रेसजनांचे चेहरे उभ्या देशाने न्याहाळले, तेव्हाच या पक्षात जुन्या-नव्या काँग्रेसजनांमध्ये काही तरी शिजते आहे याची जाणीव जनतेस झाली होती. राज्यसभेतील काँग्रेसचे मुख्य प्रतोद भुवनेश्वर कलिता यांनी तर पक्षादेश जारी करण्यासच नकार देत थेट पक्षालाच सोडचिठ्ठी दिली. तोवर भुवनेश्वर यांना बुजुर्ग काँग्रेसजन मानले जात होते. दुसरीकडे, काँग्रेसचा युवा चेहरा असलेल्या ज्योतिरादित्य सिंदिया यांनी उघडपणे भाजपच्या भूमिकेस पाठिंबा दिला आणि काँग्रेसच्या दोन पिढय़ांमधील द्विधा उघड झाली. युवा काँग्रेसजनांना बुजुर्गाची भूमिका मान्य नाही आणि समाजाच्या भावनांचा आदर केला पाहिजे, असा आग्रह युवा काँग्रेसजनांच्या फळीत सुरू असताना, काँग्रेसचा युवा जोश मानल्या जाणाऱ्या राहुलजींनी मात्र, बुजुर्ग काँग्रेसजनांच्या पारडय़ात आपले वजन टाकले आणि सरकारच्या प्रस्तावास विरोध केला. सोनियाजींच्या शेजारच्याच बाकावरून अधीररंजन चौधरी यांनी नवा आणि वेगळाच सूर आळविण्यास सुरुवात केली, तर, या प्रश्नाच्या सगळ्याच बाजू काळ्या किंवा पांढऱ्या नाहीत, तर काही बाजू ‘करडय़ा’ही आहेत, अशी नवीच जाणीव मनीष तिवारींना झाली..\n‘विरोधकां’च्या भूमिकेत असल्याने सत्ताधाऱ्यांच्या धोरणास विरोध करावयाचा एवढीच भूमिका घेण्याच्या काँग्रेसच्या नीतीचे कदाचित तोवर कोणास आश्चर्य वाटले नसावे. म्हणूनच, ‘इतिहासाच्या योग्य बाजूने’ राहण्याची भूमिका एका बाजूस, तर जनमताचा कौल मानण्याची भूमिका दुसऱ्या बाजूस, अशा दुफळीमुळे, ‘बुजुर्ग काँग्रेसजन’ कोणास म्हणावे आणि ‘युवा काँग्रेसजन’ कोणास म्हणावे या संभ्रमाचीच चर्चा वाढली असावी. बुजुर्ग काँग्रेसजनांनी सरकारच्या प्रस्तावास विरोध केला, तर ज्योतिरादित्यांसारख्या युवा नेत्याने विरोधी पक्षात असूनही सत्ताधाऱ्यांस पाठिंबा दिला, तेव्हाच खरे तर, ‘बुजुर्ग’ आणि ‘युवा’ या फळ्या स्पष्ट व्हावयास हव्या होत्या. राहुलजींची भूमिका उघड होईपर्यंत त्या तशा झाल्याही होत्या. पण स्वत: राहुलजींनीच बुजुर्गाच्या बाजूने आपला कौल दिल्याने चर्चेचा सारा रोखच बदलून गेला आहे. राहुल गांधी यांना बुजुर्ग मानावे की युवा नेते मानावे यावरच आता वाद होत राहतील. कदाचित, गोंधळलेल्या अवस्थेत असलेल्या काँग्रेसच्या दृष्टीने अशी चर्चाच उपकारक ठरण्याची शक्यता अधिक आहे.. म्हणजे असे की, पक्षातील ‘बुजुर्ग’ आणि ‘युवा’ या दोन्ही वर्गाना राहुलजी ‘आपले’ वाटावेत, यासाठी तर पक्षातील काही बुजुर्ग आणि काही युवाजनांकडून जाणीवपूर्वक ही धूर्��� चाल खेळली गेली नसावी ना, या शंकेलादेखील वाव उरतोच\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nVIDEO : शिवाजी नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणा...\nशिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याबद्दल शरद म्हणतो, 'नजरेचा इशारा इकडे तिकडे झाला तरी...'\n'या' बॉलिवूड अभिनेत्रीचे होते पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत अफेअर\nया देशात सापडला ९० वर्षांपूर्वीचा मिकी माऊस\n‘तान्हाजी'च्या ट्रेलर लाँचला पत्रकाराने तैमुरबद्दल विचारला 'हा' मजेदार प्रश्न, सैफ म्हणाला...\nबनावट नोटांप्रकरणी एकही गुन्हा दाखल नाही\n‘कर्करोग योद्धय़ां’कडून राज्यात २०३४ शस्त्रक्रिया\nअमित शहांकडून झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अयोध्येचा मुद्दा\nभारतीय क्रिकेटमध्ये गुलाबी क्रांती\nयूएनएससीमध्ये पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित\n‘देशातील राष्ट्रीय महामार्गाच्या ५६६ प्रकल्पांना विलंब’\nकाश्मीरमध्ये दुकाने, व्यापारी संकुले दुसऱ्या दिवशीही बंद\nकेंद्र सरकारच्या नोकऱ्यांमधील ७ लाख पदे रिक्त\n‘काश्मीरमध्ये संपूर्ण निर्बंध असल्याचा आरोप करणाऱ्या याचिका चुकीच्या’\nप्रकाशझोतातील कसोटीकडे मनोरंजन म्हणून पाहू नये\n\"नथुराम गोडसे आमच्या मनात\" म्हणत सुभाषचंद्र बोस यांच्या पणतीने केली पूजा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%93%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3-%E0%A4%9C%E0%A4%BE-2/", "date_download": "2019-11-22T00:47:21Z", "digest": "sha1:ALW3LS6YFKBCAYF6TCFLGKA4K5KEZ6LG", "length": 16216, "nlines": 236, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\n11 प्राथमिक आरोग्य केंद्रांना कायाकल्प पुरस्कार\nहातपाय बांधलेली नग्न अवस्थेतील तरुणी रेल्वे रूळावर आढळली\nजिल्ह्यातील ढोकी, संगमनेर नजीकच्या नाक्यावर टोलसाठी फास्टॅग प्रणाली\nअकोलेत कांदा 7000 वर\nसंत ज्ञानेश्वरांच्या समाधी सोहळ्यनिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन\n२२ नोव्हेंबर २०१९, ई-पेपर, नाशिक\nसरसंघचालकांची वनवासी कल्याण प्रांत कार्यालयास भेट; ज्येष्ठ प्रचारक दीक्षितांच्या प्रकृतीची विचारपूस\nवॉटर बेल.. पाणी पिण्याला सुरुवात; दापूर येथे जि. प. शाळे��� अनोखा उपक्रम\nजळगाव ई पेपर (२२ नोव्हेंबर २०१९)\nअमळनेरचा ‘नाभिक’ जागतिक प्रकाशझोतात\nअतिवृष्टीच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक आज जिल्ह्यात\nसमीक्षण – जतरा – एक उत्तम वातावरण निर्मिती\nधुळे ई पेपर (२२ नोव्हेंबर २०१९)\nधुळे ई पेपर (२१ नोव्हेंबर २०१९ )\nकबीरगंजमध्ये आठ दिवसांनंतर पाणीपुरवठा\nडॉ.एन.के.ठाकरे यांना लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड\nनंदुरबार जिल्ह्यात भाजपाला हादरा एक आमदार राजीनाम्याच्या तयारीत \nनंदुरबार ई पेपर (२२ नोव्हेंबर २०१९)\nखून प्रकरणात साक्षीदारच निघाला मारेकरी\nनंदुरबार ई पेपर (२१ नोव्हेंबर २०१९ )\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nसंत ज्ञानेश्वरांच्या समाधी सोहळ्यनिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन\nजिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा\n जिल्ह्यात विनाविलंब ओला दुष्काळ जाहीर करुन संपूर्ण कर्जमाफी करावी, रब्बी हंगामासाठी बियाण्यांचा मोफत पुरवठा करावो, अशी मागणी कुणबी सेनेने केली आहे. तसे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांना देण्यात आले.\nनिवेदनात म्हटले आहे की, परतीच्या अवकाळी पावसामुळे धुळे तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे ज्वारी, बाजरी, कपाशी, सोयाबीन व अन्य पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकर्‍यांना एकरी 40 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी उध्वस्त झाला असून संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी. तसेच रब्बी हंगामासाठी बियाण्यांचा मोफत पुरवठा करण्यात यावा, पिकविमा कंपन्यांना त्वरीत भरपाई देण्याचे आदेश द्यावेत. तरी शेतकर्‍यांना न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी जिल्हाप्रमुख संदीप देवरे, उपजिल्हाप्रमुख संजय बोरसे, धुळे तालुकाप्रमुख निलेश बोरसे, शैलेश पाटील, ललित पाटील, जयेश पाटील, उत्तेजन पाटील, लक्ष्मण पाटील, सुरेश सूर्यवंशी, परेश मोरे, उल्हास रवंदळे, महेंद्र देसले आदी उपस्थित होते.\n24 तासांत चोरीचा गुन्हा उघडकीस\nघनकचरा संकलनात हलगर्जीपणा केल्यास दंड\nन.एस.पी.पाटील विद्यालयाच्या मुख्याध्यापक कार्यालयाला शाळेच्या पहिला दिवशीच कुलूप\nकार्तिक स्वामींचे मंदिर आज दर्शनासाठी खुले होणार\nवजनकाटा बंद झाल्याने वरखेडी रोडवर घंटागाड्यांच्या रांगा\nप्रताप गडावर जिव��जी महाले यांचे स्मारक व्हावे\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nनगर शहरात पावसाची रिपरिप\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nBlog : घरकुलातील घोटाळेबाजांना चपराक\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, ब्लॉग, मुख्य बातम्या\nधो-धो कोसळल्या उत्तराच्या धारा..\nFeatured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा स्थळाचा एनएसजी पथकाने घेतला ताबा\nBreaking News, आवर्जून वाचाच, जळगाव, राजकीय\nमोबाइल इंटरनेट सेवा महागणार\nFeatured, maharashtra, देश विदेश, मुख्य बातम्या\nआमचं सर्व मुद्यांवर एक मत – पृथ्वीराज चव्हाण\nपालघर : जिल्ह्यात पुन्हा ६.२ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का; नागरिक भूकंपाच्या सावटाखाली\nFeatured, maharashtra, देश विदेश, मुख्य बातम्या\nसंत ज्ञानेश्वरांच्या समाधी सोहळ्यनिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन\n२२ नोव्हेंबर २०१९, ई-पेपर, नाशिक\nई पेपर- शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019\n11 प्राथमिक आरोग्य केंद्रांना कायाकल्प पुरस्कार\nFeatured, मुख्य बातम्या, सार्वमत\nन.एस.पी.पाटील विद्यालयाच्या मुख्याध्यापक कार्यालयाला शाळेच्या पहिला दिवशीच कुलूप\nकार्तिक स्वामींचे मंदिर आज दर्शनासाठी खुले होणार\nवजनकाटा बंद झाल्याने वरखेडी रोडवर घंटागाड्यांच्या रांगा\nप्रताप गडावर जिवाजी महाले यांचे स्मारक व्हावे\nसंत ज्ञानेश्वरांच्या समाधी सोहळ्यनिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन\n२२ नोव्हेंबर २०१९, ई-पेपर, नाशिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-100-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%B6/", "date_download": "2019-11-21T23:45:25Z", "digest": "sha1:SU5QTBAR4WCA5DY57GD4AS3MQNEC5YCM", "length": 17437, "nlines": 238, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "नंदुरबार जिल्ह्यात 100 योगशिक्षक करण्याचा मानस | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\n11 प्राथमिक आरोग्य केंद्रांना कायाकल्प पुरस्कार\nहातपाय बांधलेली नग्न अवस्थेतील तरुणी रेल्वे रूळावर आढळली\nजिल्ह्यातील ढोकी, संगमनेर नजीकच्या नाक्यावर टोलसाठी फास्टॅग प्रणाली\nअकोलेत कांदा 7000 वर\n२२ नोव्हेंबर २०१९, ई-पेपर, नाशिक\nसरसंघचालकांची वनवासी कल्याण प्रांत कार्यालयास भेट; ज्येष्ठ प्रचारक दीक्षितांच्या प्रकृतीची विचारपूस\nवॉटर बेल.. पाणी पिण्याला सुरुवात; दापूर येथे जि. प. शाळेत अनोखा उपक्रम\nत्र्यंबकेश्वर पंचाय�� समितीचे नशीब उजळले; गटविकास अधिकाऱ्याचा राज्यपालांच्या हस्ते गौरव\nजळगाव ई पेपर (२२ नोव्हेंबर २०१९)\nअमळनेरचा ‘नाभिक’ जागतिक प्रकाशझोतात\nअतिवृष्टीच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक आज जिल्ह्यात\nसमीक्षण – जतरा – एक उत्तम वातावरण निर्मिती\nधुळे ई पेपर (२२ नोव्हेंबर २०१९)\nधुळे ई पेपर (२१ नोव्हेंबर २०१९ )\nकबीरगंजमध्ये आठ दिवसांनंतर पाणीपुरवठा\nडॉ.एन.के.ठाकरे यांना लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड\nनंदुरबार जिल्ह्यात भाजपाला हादरा एक आमदार राजीनाम्याच्या तयारीत \nनंदुरबार ई पेपर (२२ नोव्हेंबर २०१९)\nखून प्रकरणात साक्षीदारच निघाला मारेकरी\nनंदुरबार ई पेपर (२१ नोव्हेंबर २०१९ )\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\n२२ नोव्हेंबर २०१९, ई-पेपर, नाशिक\nनंदुरबार जिल्ह्यात 100 योगशिक्षक करण्याचा मानस\n योगऋषी रामदेव बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली पतंजली परिवारातर्फे नंदुरबार जिल्ह्यात तालुका निहाय शंभर योग शिक्षक प्रशिक्षित करण्याचा मानस युवा सन्यासी स्वामी आनंद देव यांनी व्यक्त केला. त्यानुसार नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक गावात आणि सातपुड्याच्या पाडे वस्तीपर्यंत घराघरात योग चळवळ पोहोचविण्याचा संकल्प नंदुरबार पतंजली परिवाराने केला आहे .\nयेथील पतंजली योग समिती, भारत स्वाभिमान, महिला पतंजली योग समिती, युवा भारत आणि किसान संघटन यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच पाच दिवसीय योग शिबिर श्रॉफ हायस्कूलच्या मैदानावर झाले. सामूहिक विश्वशांती यज्ञ हवन द्वारे शिबिराचा समारोप करण्यात आला. पाच दिवस सुरू असलेल्या या विनामूल्य योग शिबिरात हरिद्वार येथील योगऋषी स्वामी रामदेव महाराज यांचे शिष्य तथा युवा संन्यासी पूज्य स्वामी आनंददेवजी महाराज यांनी योग संदर्भात मार्गदर्शन केले. सन 2011 मध्ये योग ऋषी रामदेव महाराज नंदुरबारला आले होते.\nत्यानंतर नुकतेच त्यांचे शिष्य आनंददेव यांनी योग चिकित्सा शिबिरात विविध आसनांचे प्रात्यक्षिक दाखवून योगमय जीवनाच्या टीप्स दिल्या. याशिवाय स्थूलपणा, रक्तदाब, मधुमेह, थायरॉईड यापासून मुक्ती साठी वैद्यकीय सल्ला, घरगुती उपचार, आयुर्वेदिक चिकित्सा आदि संदर्भात विनामूल्य माहिती दिली. या शिबिराचा शेकडो महिला पुरुषांनी लाभ घेतला. दरम्यान लवकरच जिल्ह्यातील तालुका निहाय योग शिक्षकांना प्रशिक्षण देऊन घराघरात आणि प्रत्येक स��ाजात योगाचा प्रचार – प्रसार करण्यात येणार आहे.\n25 दिवस चालणार्‍या योग प्रशिक्षण शिबिरात सहभागी होऊ इच्छिणार्‍या इच्छुक महिला पुरुषांनी सहभागी होण्यासाठी पतंजली चिकित्सालय स्व. शंकरराव चव्हाण व्यापारी संकुल, छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिराशेजारी, नंदुरबार या ठिकाणी संपर्क साधावा असे आवाहन नंदुरबार पतंजली परिवारातर्फे करण्यात आले आहे.\nशेतकर्‍यांचा धान्य माल उघड्यावर तर व्यापार्‍यांचा शेडमध्ये\nशहरात शांतता राखणे नागरिकांचे कर्तव्य-खा.डॉ.हीना गावीत\nनंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटी बरखास्त\nट्रकमध्ये कोंबून उंटांची अवैध वाहतूक\nपथराई येथे आजपासून राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धा\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nडॉ. आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत चार कोटी 76 लाखांचा निधी\nFeatured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nViral Video : याला २१ तोफांची सलामी द्या; सोशल मीडियावर व्हिडीओ होतोय व्हायरल\nBreaking News, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या\nश्रीक्षेत्र पद्मालय व तरसोद येथे अंगारकी चतुर्थी निमित्त यात्रोत्सव\nBreaking News, आवर्जून वाचाच, गणेशोत्सव, जळगाव\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचे जळगावात चौथ्यांदा आगमन\nआवर्जून वाचाच, जळगाव, राजकीय\nमोबाइल इंटरनेट सेवा महागणार\nFeatured, maharashtra, देश विदेश, मुख्य बातम्या\nआमचं सर्व मुद्यांवर एक मत – पृथ्वीराज चव्हाण\nपालघर : जिल्ह्यात पुन्हा ६.२ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का; नागरिक भूकंपाच्या सावटाखाली\nFeatured, maharashtra, देश विदेश, मुख्य बातम्या\n२२ नोव्हेंबर २०१९, ई-पेपर, नाशिक\nई पेपर- शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019\n11 प्राथमिक आरोग्य केंद्रांना कायाकल्प पुरस्कार\nFeatured, मुख्य बातम्या, सार्वमत\nजळगाव ई पेपर (२२ नोव्हेंबर २०१९)\nनंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटी बरखास्त\nट्रकमध्ये कोंबून उंटांची अवैध वाहतूक\nपथराई येथे आजपासून राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धा\n२२ नोव्हेंबर २०१९, ई-पेपर, नाशिक\nई पेपर- शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/karant-news/michael-jackson-blood-on-the-dance-floor-1601942/", "date_download": "2019-11-22T01:23:30Z", "digest": "sha1:6LMFLZR6YIZRRILUEAUJFVN6CVOU6N6P", "length": 23970, "nlines": 192, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Michael Jackson Blood On The Dance Floor | ब्लड ऑन द डान्स फ्लोर | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनायजेरियन नागरिकांना घर भाडय़ाने देणाऱ्या ५ जणांवर गुन्हा\nसिडकोच्या घरांची सोडत आगरी कोळी भवनात\nवाहतूक कोंडीवरून नगरसेवक आक्रमक\nकांदा दराची चढाई सुरूच\nधुळ्यात महाआघाडीचा प्रयोग यशस्वी होणार\nब्लड ऑन द डान्स फ्लोर\nब्लड ऑन द डान्स फ्लोर\nमुंबईतले घर. दुपारचे शांत अंधारलेले.\nमुंबईतले घर. दुपारचे शांत अंधारलेले. घरातली काटेकोर शिस्त आणि नीटनेटकेपणा तपासणारा जिचा वावर असतो ती मोठी काकू बाहेर गेली आहे. ती बाहेर गेली असली तरी तिच्या परफ्युमचा वास घरात मंदपणे रेंगाळतो आहे. जणू तो वास हे सांगतो आहे की, मी नसले तरी माझे घरात लक्ष आहे. धाकटा चुलतभाऊ शाळेत गेला आहे आणि मोठी बहीण बाथरूममध्ये आहे. तिला खूप वेळ लागतो तयार व्हायला. मी फ्रिजमधील गारेगार पाणी घोटाघोटाने पीत माझ्यासमोरील आर्चीजच्या इंग्रजी कॉमिक्समधील ओळी सावकाश वाचायचा प्रयत्न करतोय. बाथरूमचे दार आणि बहिणीच्या आतील खोलीचे दार यांत दोनच पावलांचे अंधारलेले अंतर आहे. बाथरूम उघडते आणि बाथरूममधून बाहेर आलेली बहीण तिच्या खोलीचे दार उघडून दोन पावलांमध्ये आतमध्ये लुप्त होते. बहीण दिसत नाही. एक रंगीत टॉवेलचे गाठोडे इकडून तिकडे पटकन् पळत गेलेले दिसते. तिच्यामागे बाथरूममधून येणारी उष्ण वाफ घरातील शांततेत सावकाश पसरत विरून जाते. ती दार लावून घेते आणि काही क्षणांत दारामागून तो आवाज येतो. ‘धाड धाड धाड’ असा बंद गोलाकार आवाज. घरातील काचेच्या नाजूक गोष्टी थरथरतील असा आवाज. बहिणीच्या खोलीचे दार धपापते आहे. थरथरते आहे. त्या दारावर हात ठेवला तर हृदय धडधडताना जाणवते तशी धडधड जाणवते आहे. मी गेल्या उन्हाळ्यात इथे आलो होतो तेव्हा ती साबणाच्या फुग्यासारखी इंग्रजी विव्हळणारी गाणी ऐकत होती. आता या उन्हाळ्यात ती हे काय ऐकत आहे घर ढासळून खाली येईल अशी ऊर्जा असलेले हे संगीत घरात कधी आले घर ढासळून खाली येईल अशी ऊर्जा असलेले हे संगीत घरात कधी आले असे काय घडले, की इतके रागावलेले आणि उसळ्या मारणारे संगीत आता तिला ऐकावेसे वाटते आहे असे काय घडले, की इतके रागावलेले आणि उसळ्या मारणारे संगीत आता तिला ऐकावेसे वाटते आहे ती आई-वडिलांवर चिडली आहे का ती आई-वडिलांवर चिडली आहे का तिला कुणी काही रागावून बोलले आहे का तिला कुणी काही रागावून बोलले आहे का माझी हसरी, प्रेमळ बहीण. माझे हवे ते लाड पुरवणारी. ती अचानक या वयात दूर गेल्यासारखी वाटते आहे. बराच वेळ ती खोलीचे दार ल���वून तासन् तास तयार होत बसते. हे कसले संगीत ती ऐकते आहे माझी हसरी, प्रेमळ बहीण. माझे हवे ते लाड पुरवणारी. ती अचानक या वयात दूर गेल्यासारखी वाटते आहे. बराच वेळ ती खोलीचे दार लावून तासन् तास तयार होत बसते. हे कसले संगीत ती ऐकते आहे आणि मी किती वेळ असा तिच्या दरवाजाबाहेर उभा राहिलो आहे आणि मी किती वेळ असा तिच्या दरवाजाबाहेर उभा राहिलो आहे मला ते संगीत नीट ऐकू येत नाहीये. पण माझा डावा पाय थिरकू लागला आहे.. माझ्या नकळत. मला हे दार उघडायला हवे आहे आत्ताच्या आत्ता. आणि मला ते सगळे ऐकायचे आहे- जे ती ऐकते आहे.\nदुपारी चार वाजता माझी काकू आणि माझा भाऊ मिल्कमेड घालून केलेले लाडू चहासोबत खायला बनवतात आणि बहिणीच्या बंद दारावर टकटक होते. ते दार शेवटी उघडते. मुंबईतल्या तरुण मुलांना घरात आपला खासगीपणा ज्या शिताफीने कमवावा लागतो त्या हुशार शिताफीने तो कमावून माझी बहीण आता अभ्यासाची पुस्तके उघडून ती वाचत बसण्याचे नाटक करते आहे. ती अभ्यासात ढ आहे. तरीही किंवा त्यामुळेच ती मला आवडते. कारण माझ्या ओळखीच्या अभ्यासातील हुशार मुलींना जे करता येत नाही ते सगळे तिला करता येते. ती उंच आहे. तिला सुंदर कपडे आणि विचित्र रंगीत बूट घालून आत्मविश्वासाने कसे वावरायचे याची जाण आहे. ती उद्धट आहे. कुणालाही घाबरत नाही. आणि ती खरे बोलणारी आहे. तिला सायकलही चालवता येत नाही तरी ती मला आवडते. माझ्या आईने मला हे सांगितले आहे की, सुशीलात असलेले हे चार गुण गणितात शंभर मार्कस् मिळवण्यापेक्षा केव्हाही चांगले आहेत. तिची लिपस्टिक, परफ्युम्स, भिंतीवरची एल्विस प्रिस्लेची पोस्टर्स पाहत पाहत मी एका जागी थबकतो. मला जी ऊर्जा हवी होती ती ऊर्जा, ती व्यक्ती मला दिसते. मी समोर पडलेली कॅसेट उचलून सावकाश नाव वाचू लागतो. मायकल.. मायकल.. मला आडनाव वाचायचा प्रयत्न करायला लागत नाही. माझा भाऊ येऊन मला सांगतो.. मायकल जॅक्सन. थ्रिलर.\nआपण कोण आहोत, हा प्रश्न पौगंडावस्थेत आपल्याला छळायला लागताना आपली संगीताची आवड नकळत तयार होत असते. संगीत आपली लैंगिक ऊर्जा प्रवाही बनवून रक्तात मिसळते आणि आपल्यासमोर आपल्या तशा रक्ताचा खरा रंग धरते. काही वर्षांनी स्वत:च्या खोलीचे दार बंद करून आतमध्ये मोठय़ांदा म्युझिक लावून बाकीचे आवाज बंद करायचे माझे वय लवकरच येणार होते. अनेक महिने नि वर्षे खोलीत असे म्युझिक लावून मी तासन् ��ास ढसाढसा रडणार होतो. बाहेर उभ्या असलेल्या प्रत्येक लहान भावाला आणि बहिणीला दार लावून आतमध्ये आपला मोठा भाऊ किंवा बहीण काय करतात, कसले संगीत ऐकतात याची उत्सुकता असते. मला उन्हाळ्याच्या सुट्टीतल्या त्या दुपारी मायकल मिळाला. तेव्हा तो कृष्णवर्णीय तरुण, कोवळा मुलगा होता. पण तो लिंग, त्वचेचा रंग, वय या सगळ्याचे समाजमान्य भेद मोडून काढणार होता. आणि पुढील अनेक वर्षे माझ्या खोलीचे दार पुन्हा उघडेपर्यंत माझ्यासोबत माझ्या जवळ बसून राहणार होता. मला माझे संगीत त्या उन्हाळ्याच्या सुट्टीत मिळाले.\n‘बीट ईट’ असे तो गाण्यातून ओरडून सांगत होता. पण मला शब्द आणि त्याचा अर्थ दोन्ही कळत नव्हते. म्युझिक व्हिडीओ आणि टळश् चे दमदार आगमन व्हायला पुष्कळ वेळ होता. समोर होत्या त्या स्टीरिओवर चालणाऱ्या ऑडिओ कॅसेट्स. त्यांची बारकाईने सजवलेली सुंदर कव्हर्स. ‘अ’ बाजू आणि ‘इ’ बाजू. जशी आपल्याला असते. शाळेत आणि जगासमोर असते ती ‘अ’ बाजू आणि बाथरूममध्ये किंवा खोलीचे दार लावल्यावर जिवंत होते ती ‘इ’ बाजू. घरातले मोठे भाऊ आणि बहीण आपल्यासाठी जर काही आयुष्यात करत असतात ती एकच गोष्ट असते.. ती म्हणजे- ते आपल्या आयुष्यात निवडण्यासाठी पुढे जाऊन ताजे संगीत आणून आपल्यासमोर ओतत असतात. माझ्या बहिणीने मला टख दिला; जसा तिने मला तिचा उद्धटपणा दिला, असे घरात आता सगळे म्हणतात. वर्षांनुवर्षे ती पुढे जात राहिली आणि माझ्यासमोर पुढचे संगीत आणून ओतत राहिली. मी आयुष्यातील किती वर्षे तिच्या आवडीनिवडीची कॉपी करण्यात घालवली असतील याची कल्पना मला आता आली तरी हसू येते.\nमाझे लहानपणातून तारुण्यात येणे सोपे नव्हते. तापदायक आणि भगभगीत उष्ण वर्षांचा तो फार अवघड काळ नको त्या लहानपणी मला भोगावा लागला आणि माझे मन आणि शरीर होरपळून, निळे पडून पुन्हा शांत, गव्हाळ झाले. आणि त्वचेवर सावकाश केस उगवू लागले तेव्हा मला लक्षात आले, की या सगळ्या काळात आपल्यासोबत आपल्याला आतून समजून घेणारे कुणीही उरले नाही; पण एकटा मायकल होता. मोठय़ा बहिणीने पाठवलेला बॉडीगार्ड असावा तसा तो सोबत उभा होता. आपल्या शरीरातून लालबुंद रक्त बाहेर पडेल कीपांढरा स्राव आपण कुणाला स्पर्श केला तर कोण काय म्हणेल आपण कुणाला स्पर्श केला तर कोण काय म्हणेल आपल्याला जवळ घेणारे, समजून घेणारे कोण असेल आपल्याला जवळ घेणारे, समजून घेणारे ���ोण असेल हे प्रश्न मनात साचून गोंधळाच्या चिळकांडय़ा उडत होत्या तेव्हा मायकल एकटा सोबत होता. मला तेव्हा महेश एलकुंचवार भेटले नव्हते, तसेच मला बॉब डिलनही भेटायला वेळ होता. मला जेफ डायरसारखा ऊर्जा देणारा लेखक भेटायला दशकभराचा वेळ होता. त्यावेळी भाषा कळत नसूनही हा बॉडीगार्ड प्रेमाने माझ्यासोबत बंद दाराआड किती वर्षे राहिला याची मी मोजदाद करू शकत नाही. तो माझा लाडका आहे, गेला त्या दिवशी मी दार बंद करून रडलो. जगभरातील अनेक मुले आणि मुलीही रडल्या असणार याची मला खात्री आहे. त्याच्या त्वचेचा रंग बदलत गेला आणि शरीरावर तो करत असलेले प्रयोग थांबता थांबेनात तेव्हा त्याच्या कामाचा सुवर्णकाळ चालू होता. एखाद्या राक्षसाची असावी तशी त्याची ऊर्जा होती. मला हळूहळू त्याची गाणी कळू लागली. त्यातले वैयक्तिक आणि राजकीय संदर्भ समजू लागले. रागाच्या आणि क्रोधाच्या धबधब्याचे रूपांतर गाण्यात करायचे असते हे त्याने मला सांगितले. आणि स्वत:च्या शरीर आणि मनाविषयी दाटून आलेली लाज त्याने कायम पुसून काढली.\nमी आजही शांत, रिकामा वेळ असला की त्याचे तीस वर्षांत रेकॉर्ड केलेले अनेक व्हिडीओज् पाहत बसतो. एखादी कादंबरी किंवा कविता वाचल्यासारखे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nVIDEO : शिवाजी नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणा...\nशिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याबद्दल शरद म्हणतो, 'नजरेचा इशारा इकडे तिकडे झाला तरी...'\n'या' बॉलिवूड अभिनेत्रीचे होते पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत अफेअर\nया देशात सापडला ९० वर्षांपूर्वीचा मिकी माऊस\n‘तान्हाजी'च्या ट्रेलर लाँचला पत्रकाराने तैमुरबद्दल विचारला 'हा' मजेदार प्रश्न, सैफ म्हणाला...\nबनावट नोटांप्रकरणी एकही गुन्हा दाखल नाही\n‘कर्करोग योद्धय़ां’कडून राज्यात २०३४ शस्त्रक्रिया\nअमित शहांकडून झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अयोध्येचा मुद्दा\nभारतीय क्रिकेटमध्ये गुलाबी क्रांती\nयूएनएससीमध्ये पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित\n‘देशातील राष्ट्रीय महामार्गाच्या ५६६ प्रकल्पांना विलंब’\nकाश्मीरमध्ये दुकाने, व्यापारी संकुले दुसऱ्या दिवशीही बंद\nकेंद्र सरकारच्या नोकऱ्यांमधील ७ लाख पदे रिक्त\n‘काश्मीरमध्ये संपूर्ण निर्बंध असल्याचा आरोप करणाऱ्या याचिका चुकीच्या’\nप्रकाशझोतातील कसोटीकडे मनोरंजन म्हणून पाहू नये\n\"नथुराम गोडसे आमच्या मनात\" म्हणत सुभाषचंद्र बोस यांच्या पणतीने केली पूजा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lifestyle-news/alzheimer-vaccine-1910936/", "date_download": "2019-11-22T01:12:47Z", "digest": "sha1:43NX7OVU357ZIS6FKLYTV6GZYIKGKP6F", "length": 11351, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Alzheimer Vaccine | अल्झायमरवरील लसीची उंदरांवर चाचणी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनायजेरियन नागरिकांना घर भाडय़ाने देणाऱ्या ५ जणांवर गुन्हा\nसिडकोच्या घरांची सोडत आगरी कोळी भवनात\nवाहतूक कोंडीवरून नगरसेवक आक्रमक\nकांदा दराची चढाई सुरूच\nधुळ्यात महाआघाडीचा प्रयोग यशस्वी होणार\nअल्झायमरवरील लसीची उंदरांवर चाचणी\nअल्झायमरवरील लसीची उंदरांवर चाचणी\nअल्झायमर हा रोग वरचेवर वाढत जाणारा आहे.\nभारतीय वंशाच्या एका अमेरिकी शास्त्रज्ञाच्या नेतृत्वाखाली अल्झायमरवरील लसीची चाचणी घेतली जात आहे. अल्झायमर हा मेंदूतील चेतापेशींची हानी, नाश घडविणारा रोग आहे. हा रोग झालेल्या रुग्णांच्या मेंदूमध्ये दिसून येणाऱ्या एका विशिष्ट प्रथिनाला लक्ष्य करून हा रोग टाळता येऊ शकेल, या गृहीतकावर आधारित अशी ही लस आहे.\nअल्झायमर हा रोग वरचेवर वाढत जाणारा आहे. यात मेंदूतील पेशींची हानी होत जाते आणि अखेरीस त्या पेशी नष्ट होतात. मानवामध्ये कायमच्या मानसिक ऱ्हासाच्या व्याधीला बहुतांश अल्झायमर हाच कारणीभूत ठरतो. मानसिक ऱ्हासाच्या (डीमेंशिया) या व्याधीत विचारशक्ती कमी होत जाणे, वर्तणुकीची आणि सामाजिक कौशल्ये कमी होत जाणे, स्वतंत्रपणे कार्य करण्याची माणसाची क्षमता नष्ट होणे आदी समस्या उद्भवतात.\nअल्झायमरला प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या लसीची चाचणी सध्या न्यू मेक्सिको विद्यापीठातील संशोधक घेत आहेत. त्यांचे नेतृत्व तेथील रेणूय अनुवंशशास्त्र आणि सुक्ष्मजीवशास्त्र विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ. किरण भास्कर हे करीत आहेत. ही चाचणी उंदरांवर केली जात आहे. ही लस माणसावरील उपचारांसाठी कामी येऊ शकेल काय, हे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही, असे वृत्त ‘सीबीएस न्यूज’ने दिले आहे. डॉ. भास्कर हे गेल्या दशकभरापासून या विषयावर संशोधन करीत आहेत. लसीची संकल्पना २०१३ पासून पडताळून पाहिली जात आहे, असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, ‘अल्झायमरवरील लसीची संकल्पना सुचल्यानंतर ती तयार करण्यासाठी सुमारे पाच वर्षे लागली.’\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nVIDEO : शिवाजी नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणा...\nशिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याबद्दल शरद म्हणतो, 'नजरेचा इशारा इकडे तिकडे झाला तरी...'\n'या' बॉलिवूड अभिनेत्रीचे होते पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत अफेअर\nया देशात सापडला ९० वर्षांपूर्वीचा मिकी माऊस\n‘तान्हाजी'च्या ट्रेलर लाँचला पत्रकाराने तैमुरबद्दल विचारला 'हा' मजेदार प्रश्न, सैफ म्हणाला...\nबनावट नोटांप्रकरणी एकही गुन्हा दाखल नाही\n‘कर्करोग योद्धय़ां’कडून राज्यात २०३४ शस्त्रक्रिया\nअमित शहांकडून झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अयोध्येचा मुद्दा\nभारतीय क्रिकेटमध्ये गुलाबी क्रांती\nयूएनएससीमध्ये पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित\n‘देशातील राष्ट्रीय महामार्गाच्या ५६६ प्रकल्पांना विलंब’\nकाश्मीरमध्ये दुकाने, व्यापारी संकुले दुसऱ्या दिवशीही बंद\nकेंद्र सरकारच्या नोकऱ्यांमधील ७ लाख पदे रिक्त\n‘काश्मीरमध्ये संपूर्ण निर्बंध असल्याचा आरोप करणाऱ्या याचिका चुकीच्या’\nप्रकाशझोतातील कसोटीकडे मनोरंजन म्हणून पाहू नये\n\"नथुराम गोडसे आमच्या मनात\" म्हणत सुभाषचंद्र बोस यांच्या पणतीने केली पूजा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/takatak-movie-song-ye-chandrala-boldest-song-in-marathi-prathamesh-parab-ritika-shrotri-abhijit-amkar-pranali-bhalerao-ssv-92-1910515/", "date_download": "2019-11-22T01:01:27Z", "digest": "sha1:TO4CEW6PH37COLL55JCRUMGMLMNDNEYH", "length": 11213, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "takatak movie song ye chandrala boldest song in marathi prathamesh parab ritika shrotri Abhijit Amkar pranali bhalerao | Video : मराठीतलं आतापर्यंतचं बोल्ड गाणं पाहिलंत का? | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनायजेरियन नागरिकांना घर भाडय़ाने देणाऱ्या ५ जणांवर गुन्हा\nसिडकोच्या घरांची सोडत आगरी कोळी भवनात\nवाहतूक कोंडीवरून नगरसेवक आक्रमक\nकांदा दराची चढाई सुरूच\nधुळ्यात महाआघाडीचा प्रयोग यशस्वी होणार\nVideo : मराठीतलं आतापर्यंतचं बोल्ड गाणं पाहिलंत का\nVideo : मराठीतलं आतापर्यंतचं बोल्ड गाणं पाहिलंत का\nचित्रपटाच्या ट्रेलरमध्ये बोल्ड दृश्य आणि दुहेर��� अर्थांच्या संवादाचा भरणा\nधमाल कॉमेडी, बोल्ड दृश्य व दुहेरी अर्थांच्या संवादाचा भरणा असलेला ‘टकाटक’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मिलिंद कवडे दिग्दर्शित या चित्रपटात प्रथमेश परब मुख्य भूमिकेत आहे. प्रथमेशसोबत रितिका श्रोत्रीचीही भूमिका आहे. त्याचबरोबर अभिनेता अभिजीत आमकर-प्रणाली भालेराव ही जोडीदेखील पाहायला मिळणार आहे. या चित्रपटातील एक गाणं नुकतंच प्रदर्शित झालं असून मराठीतील हे आतापर्यंतचं सर्वांत बोल्ड गाणं असल्याचं म्हटलं जात आहे.\n‘ये चंद्राला’ हे गाणं श्रुती राणेनं गायलं असून जय अत्रेंनी ते शब्दबद्ध केलं आहे. या गाण्यात अभिजीत आमकर व प्रणाली भालेराव रोमान्स करताना पाहायला मिळत आहेत. मराठीतील हे बोल्ड गाणं मानलं जात असून सोशल मीडियावर गाण्याची फार चर्चा आहे.\nचित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अडल्ट कॉमेडी, हॉट सीन्स, किसिंग सीन्स दाखविण्यात आले आहेत. ट्रेलरमधील बोल्डपणा या गाण्यातही पाहायला मिळतो. पर्पल बुल एन्टरटेनमेंट प्रस्तुत टकाटक ह्या चित्रपटाची निर्मिती अजय ठाकूर, ओम प्रकाश भट, सुजय शंकरवार, रवी बहरी, इंदरजित सिंग, धनंजय मासूम आणि रबिंद्र चौबे यांनी केली आहे. या चित्रपटात भारत गणेशपुरे, प्रदीप पटवर्धन, आनंदा कारेकर, उमेश बोलके आदी कलाकारही आहेत. येत्या 28 जूनला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होईल.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nVIDEO : शिवाजी नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणा...\nशिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याबद्दल शरद म्हणतो, 'नजरेचा इशारा इकडे तिकडे झाला तरी...'\n'या' बॉलिवूड अभिनेत्रीचे होते पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत अफेअर\nया देशात सापडला ९० वर्षांपूर्वीचा मिकी माऊस\n‘तान्हाजी'च्या ट्रेलर लाँचला पत्रकाराने तैमुरबद्दल विचारला 'हा' मजेदार प्रश्न, सैफ म्हणाला...\nबनावट नोटांप्रकरणी एकही गुन्हा दाखल नाही\n‘कर्करोग योद्धय़ां’कडून राज्यात २०३४ शस्त्रक्रिया\nअमित शहांकडून झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अयोध्येचा मुद्दा\nभारतीय क्रिकेटमध्ये गुलाबी क्रांती\nयूएनएससीमध्ये पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित\n‘देशातील राष्ट्रीय महामार्गाच्या ५६६ प्रकल्पांना विलंब’\nकाश्मीरमध्ये दुकाने, व्यापारी संकुले दुसऱ्या दिवशीही बंद\nकेंद्र सरकारच्या नोकऱ्यांमधील ७ लाख पदे रिक्त\n‘काश्मीरमध्ये संपूर्ण निर्बंध असल्याचा आरोप करणाऱ्या याचिका चुकीच्या’\nप्रकाशझोतातील कसोटीकडे मनोरंजन म्हणून पाहू नये\n\"नथुराम गोडसे आमच्या मनात\" म्हणत सुभाषचंद्र बोस यांच्या पणतीने केली पूजा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vah-mhantana-news/poet-and-writer-kavi-grace-1225208/", "date_download": "2019-11-22T01:15:59Z", "digest": "sha1:2JIGBE2INKRDFTWXSTQ4TWT2XSRDPFED", "length": 25987, "nlines": 201, "source_domain": "www.loksatta.com", "title": "ग्रेसांचा रॅम्प! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनायजेरियन नागरिकांना घर भाडय़ाने देणाऱ्या ५ जणांवर गुन्हा\nसिडकोच्या घरांची सोडत आगरी कोळी भवनात\nवाहतूक कोंडीवरून नगरसेवक आक्रमक\nकांदा दराची चढाई सुरूच\nधुळ्यात महाआघाडीचा प्रयोग यशस्वी होणार\nटीम मॅनेजर सगळ्यांना सूचना देते. कंगना आपल्या मस्तीत त्याकडे सपशेल दुर्लक्ष करते आहे\nकवी ग्रेस म्हटलं की मला ‘फॅशन’ चित्रपटामधली कंगना रनावतची ‘एन्ट्री’ स्मरते. रॅम्पवर फॅशन शो सुरू होणार आहे. ग्रीनरूममध्ये जाणत्या आणि नव्या मॉडेल्सची लगबग चालू आहे. कंगना तिच्या नादात आहे. टीम मॅनेजर सगळ्यांना सूचना देते. कंगना आपल्या मस्तीत त्याकडे सपशेल दुर्लक्ष करते आहे. एका हातात मद्याचा पेला आहे; एक हात मोबाइलवर व्यस्त आहे. फॅशन शो सुरू व्हायची वेळ आलीच. ही बया धडपणे चालू तरी शकेल का, अशी शंका येते आहे. ढकलतं मागून तिला कुणीतरी. चालू लागली आहे ती. अंधाऱ्या पॅसेजमधून स्टेजपर्यंत जाताना तिची चाल आपसूक तेज धारण करते. नजर क्षणात ग्रेसांच्या शब्दात ‘एकांतनादा’त जाते आणि तपस्वी देहाचं बळ पाजळू लागते झालीच तिची ‘एन्ट्री’ लाइट्सही पडलेत. चालू लागते आहे ती- आणि कशी वाघिणीसारखी मगाचचं ते स्वकेंद्रित हरवून जाणं लोप पावलंय आता. थेट, आत्मविश्वासपूर्वक ती जणू एखाद्या नग्न सत्याला भिडते आहे. ग्रेसांच्या कवितेसारखीच तशीच झळझळीत साहित्याच्या रॅम्पवर प्रेक्षकांचे डोळे दिपवून टाकत स्वत:च्या मस्तीत, तोऱ्यात, थाटात, ‘हू केअर्स तशीच झळझळीत साहित्याच्या रॅम्पवर प्रेक्षकांचे डोळे दिपवून टाकत स्वत:च्या मस्तीत, तोऱ्यात, थाटात, ‘हू केअर्स’ असं म्हणत निरंतर चालत राहणारी ग्रेसांची कविता नाहीये का’ असं म्हणत निरंतर चालत राहणारी ग्रेसांची कविता नाहीये का तो लयीचा सावध, हलका नाच, शब्दांचं अनवटपण, आशयाची गूढता, आई आणि प्रेयसी, गायी आणि संध्याकाळ, पुरुष आणि वैष्णवी, कंदील आणि दृष्टान्त. आणि या सगळ्यावर पांघरूण घालत असणारा- माझ्या ‘मुळारंभ’मधला जिंदीया म्हणतो तसा- ‘की फर्क पैंदाये तो लयीचा सावध, हलका नाच, शब्दांचं अनवटपण, आशयाची गूढता, आई आणि प्रेयसी, गायी आणि संध्याकाळ, पुरुष आणि वैष्णवी, कंदील आणि दृष्टान्त. आणि या सगळ्यावर पांघरूण घालत असणारा- माझ्या ‘मुळारंभ’मधला जिंदीया म्हणतो तसा- ‘की फर्क पैंदाये’ असं आत्मविश्वासाने म्हणणारा, गुंजणारा अॅटिटय़ूड’ असं आत्मविश्वासाने म्हणणारा, गुंजणारा अॅटिटय़ूड ‘सांध्यपर्वातील वैष्णवी’मध्ये तो अॅटिटय़ूड फडर्य़ा इंग्रजीत कविता वाचण्याआधी वाचकाला बजावत सांगतो, ‘‘जे कोण माझ्यापाशी येणार आहेत त्यांनी नीट ध्यानात घ्यावं की, माझ्यापाशी येणं हे ‘डेंजरस’ आहे. ‘Your old arrangements will be disturbed.\nआणि खरंच आहे ते. ग्रेसांची कविता वाचली आणि माणूस क्षणार्धात आपल्या कामाला लागला असं होत नाही. कविताच कशाला, त्यांची झालेली गाणीही खरं तर जनसामान्यांपर्यंत ग्रेस हे या गाण्यांमुळेच पहिल्यांदा पोचले. त्यांच्या कवितेत आर्त, वाहतं गाणं होतंच. सम होती. तिय्या होता. नादाचं आवर्तन तर होतंच. हृदयनाथांसारख्या तितक्याच अवघड संगीतकारानं ते आतलं गाणं मुखरीत केलं. तसं करताना दोन सर्जकांची प्रतिभा जणू एकवटली. ‘घर थकलेले संन्यासी’ असो, नाहीतर ‘ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस..’ असो; ती गाणी आपल्याला खोलवर नेतात. आपल्या आतलं जे गुपित असतं ते जणू त्या गाण्यांना कळतं. ग्रेसांवर दुबरेधतेचा शिक्का असताही ही गाणी अगदी जनसामान्यांनाही आवडण्याची कारणं दोन.. पहिलं- ते गहिरं संगीत आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे- जो माझा लाडका मुद्दा आहे- की ग्रेसांच्या कवितेमधील एक-एक ओळ हीदेखील अनेकदा स्वतंत्र कविता असते. त्या कवितेमधल्या सगळ्या चरणांचं ‘एकसमयावच्छेदे’ अर्थ लागणं हे दुस्तर आणि क्वचित प्रसंगी अशक्यही होतं. पण त्यामधली एकेक चरणं ही स्वयंपूर्ण कवितेसमान असतात. ‘ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता’ ही ओळ जर त्यातील प्रत्येक शब्द स्वतंत्र ओळीत लिहून मुद्रित केली तर ती एक अख्खी, स्वतंत्र, नवीन कविता ठरू शकेल. ग्रेसांच्या दुबरेधतेकडे जातान��� वाचक या तऱ्हेने बघू शकतो आणि मग ती वाट थोडी सुकर होऊ शकते. अरुणा ढेरे यांच्याशी खूप पूर्वी गप्पा मारताना त्यांनी केलेलं एक विधान माझ्या अद्याप स्मरणात आहे. ‘‘बाकी कवी पटातलं घटात आणतात, ग्रेस घटातलं पटात नेतात,’’ असं त्या म्हणाल्या होत्या. आणि ते पदोपदी ग्रेस वाचताना जाणवतं. अर्थात ती दुबरेधता अपरिहार्य होती की नाही, यावर अनेकांचं दुमत आहे. राजीव काळे यांनी आपल्या एका लेखात फार उत्तम तऱ्हेनं म्हटलं होतं की, खाजगी, आतले अनुभव मांडताना ग्रेसांनी गूढतेचं कुंपण त्याभोवती घातलं. आणि मग गूढतेचं भलंथोरलं कुंपणच त्यांना विलक्षण प्रिय होत गेलं.\nमी हे आत्ता चाल देत गातोय ते ग्रेसांचं संवेदन गूढ आहे का सरळ : ‘काय झाले ग बोटाला बाई बांधलिस चिंधी / मला सांग अगोदर सूर्य बुडण्याच्या आधी.’ मला द्रौपदी आठवते आहे, मला महेश एलकुंचवारांची ‘मौनराग’ धारण केलेली आई आठवते आहे, आणि ‘पुनरागमनाय च’चा लगोलग उमटणारा टाहोही : ‘काय झाले ग बोटाला बाई बांधलिस चिंधी / मला सांग अगोदर सूर्य बुडण्याच्या आधी.’ मला द्रौपदी आठवते आहे, मला महेश एलकुंचवारांची ‘मौनराग’ धारण केलेली आई आठवते आहे, आणि ‘पुनरागमनाय च’चा लगोलग उमटणारा टाहोही छे मला माझ्या दोस्तांना मदतीला हाकारायला हवं. हा काय एकटंदुकटं करायचा ट्रेक नाही फेसबुक उघडत मी लिहितोय, ‘‘मित्र- मैत्रिणींनो, कवी ग्रेस म्हटलं की पहिलं मनात काय येतं ते सांगा फेसबुक उघडत मी लिहितोय, ‘‘मित्र- मैत्रिणींनो, कवी ग्रेस म्हटलं की पहिलं मनात काय येतं ते सांगा’’ आणि काय वेगाने धपाधप कॉमेन्ट्स पुढे दिवसभर पडताहेत. लेखक, वाचक, पत्रकार, गायक सारे त्या ग्रेस-यात्रेत आलेत. जणू ग्रेस आमच्या साऱ्यांच्या आत तितकाच, तसाच, ठामपणे आपलं स्वत:चं घर करून आमच्या हृदयाजवळ कुठेसा थांबून रहिला आहे’’ आणि काय वेगाने धपाधप कॉमेन्ट्स पुढे दिवसभर पडताहेत. लेखक, वाचक, पत्रकार, गायक सारे त्या ग्रेस-यात्रेत आलेत. जणू ग्रेस आमच्या साऱ्यांच्या आत तितकाच, तसाच, ठामपणे आपलं स्वत:चं घर करून आमच्या हृदयाजवळ कुठेसा थांबून रहिला आहे हा तरुण मित्र अमित कुलकर्णी म्हणतोय, ‘‘ग्रेस- कवितेतून आईला शोधणारा मुलगा.’’ उज्ज्वला निमदेवकर दुबरेध शिक्क्याविषयी म्हणताहेत, ‘‘ज्या (कविता) भावतात; त्या समजतात हा तरुण मित्र अमित कुलकर्णी म्हणतोय, ‘‘ग्रेस- कवितेतून आईला शोधणारा मुलगा.’’ उज्ज्वला निमदेवकर दुबरेध शिक्क्याविषयी म्हणताहेत, ‘‘ज्या (कविता) भावतात; त्या समजतात’’ लेखक-समीक्षक संजय भास्कर जोशी त्यांचे ग्रेसांवरचे लेख धाडताहेत आणि ‘ग्रेस आपल्यातील कवी उजागर करतो,’ असं सांगताहेत. अस्मिता मोहिते मला, हा कवी सही करताना ‘मी ग्रेस’ असं लिहायचा, हे तर सांगत आहेतच आणि त्यासोबत त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्त्व त्या सहीतून जाणवत असे, असंही यथार्थपणे उलगडून सांगताहेत. भाऊसाहेब अजबे-पाटील हा तरुण मित्र म्हणतोय, ‘‘ग्रेसची कविता काय सांगते हे जरी सांगता आलं नाही, तरी तिने आपल्या अंतर्मनात निर्माण केलेली स्पंदनं मात्र नक्कीच सांगता येऊ शकतात.’’ आणि पटतंच आहे ते मला. ल. सि. जाधवांसारखा समर्थ कादंबरीकार त्यांच्या आणि ग्रेसच्या एका सुंदर संवादाची आठवण काढताहेत. ल. सि. विचारतात, ‘‘कविता ही जर भावनेचं उत्कट अभिव्यक्त रूप असेल तर तिनं दुबरेध, अनाकलनीय का व्हावं’’ लेखक-समीक्षक संजय भास्कर जोशी त्यांचे ग्रेसांवरचे लेख धाडताहेत आणि ‘ग्रेस आपल्यातील कवी उजागर करतो,’ असं सांगताहेत. अस्मिता मोहिते मला, हा कवी सही करताना ‘मी ग्रेस’ असं लिहायचा, हे तर सांगत आहेतच आणि त्यासोबत त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्त्व त्या सहीतून जाणवत असे, असंही यथार्थपणे उलगडून सांगताहेत. भाऊसाहेब अजबे-पाटील हा तरुण मित्र म्हणतोय, ‘‘ग्रेसची कविता काय सांगते हे जरी सांगता आलं नाही, तरी तिने आपल्या अंतर्मनात निर्माण केलेली स्पंदनं मात्र नक्कीच सांगता येऊ शकतात.’’ आणि पटतंच आहे ते मला. ल. सि. जाधवांसारखा समर्थ कादंबरीकार त्यांच्या आणि ग्रेसच्या एका सुंदर संवादाची आठवण काढताहेत. ल. सि. विचारतात, ‘‘कविता ही जर भावनेचं उत्कट अभिव्यक्त रूप असेल तर तिनं दुबरेध, अनाकलनीय का व्हावं’’ ग्रेस उत्तरतात, ‘‘आयुष्य कुठे सुबोध आहे’’ ग्रेस उत्तरतात, ‘‘आयुष्य कुठे सुबोध आहे कपाळ दुखू लागलं तर बाम लावता येतो, पण ललाट दुखू लागलं तर कपाळ दुखू लागलं तर बाम लावता येतो, पण ललाट दुखू लागलं तर’’ आणि मी त्या संवादाला ‘वा’ म्हणत माझ्या सगळ्या दोस्तांचे आभार मानतो आहे. त्यांनी मला या कवीच्या अनेक बाजू आत्ता दाखवल्या आहेत. पुस्तक अर्पण करतात तसा काही सदर-लेख करीत नाहीत; () पण मी म्हणेन, या लेखाचा हक्क माझ्या या फेसबुक-मित्रांचा\nआणि आता मग मला त्वरेने कवितेकडे वळ���यला हवं. बस्स जे पान समोर येईल त्यावर लिहायचं. आणि ही ‘रॉबिन्सन जेफर्सचे घर’ नावाची कविता समोर आली आहे जे पान समोर येईल त्यावर लिहायचं. आणि ही ‘रॉबिन्सन जेफर्सचे घर’ नावाची कविता समोर आली आहे आहा संदर्भ माहीत नसल्यानेच ही दुबरेध कविता वाटली असणार. पण कवीनं काही धुक्यात ठेवलेलं नाही. रॉबिन्सन जेफर्सचं नाव शीर्षकात आहेच. ‘समुद्रापुढे बांधलेल्या घराचे, मला आज आले पुन्हा आठव / पियानोतल्या प्रार्थनांच्या स्वरांचे शिरे काळजाच्या तळी वैभव..’ मला त्या अमेरिकन कवीनं स्वत:च बांधलेल्या कॅलिफोर्नियामधल्या ‘टॉर हाऊस’ची माहिती आहे. त्याने ग्रॅनाइटमध्ये बांधलेलं ते घर आणि त्या घरात राहणारी त्याची पत्नी, सखी, सहचरी, प्रेयसी ऊना ग्रेसांना ती जेफर्सची आईही वाटत होती का ग्रेसांना ती जेफर्सची आईही वाटत होती का हा सुंदर फोटो ‘गुगल’ माझ्या पुढय़ात आणतंय. पियानोवर बसलेली देखणी ऊना आणि काहीसं सावध अंतर राखून मागे खुर्चीवर बसलेला जेफर्स हा सुंदर फोटो ‘गुगल’ माझ्या पुढय़ात आणतंय. पियानोवर बसलेली देखणी ऊना आणि काहीसं सावध अंतर राखून मागे खुर्चीवर बसलेला जेफर्स पण त्याची नजर आत्मीयतेची आहे. लगतच डायनिंग टेबल असणार शेजारच्या खोलीत. ‘कधी बर्फकालीन मासे किनाऱ्यात येती मुलांच्या गळाच्या पुढे’ पण त्याची नजर आत्मीयतेची आहे. लगतच डायनिंग टेबल असणार शेजारच्या खोलीत. ‘कधी बर्फकालीन मासे किनाऱ्यात येती मुलांच्या गळाच्या पुढे’ याच टेबलावर डीलन थॉमस आणि जेफर्सच्या गप्पा व्हायच्या. हे ग्रेसांचेच गणगोत. ग्रेस असणारच तेव्हा तिथे विदेही रूपात. हा समोरचा क्रूस त्याखेरीज का त्यांना दिसला याच टेबलावर डीलन थॉमस आणि जेफर्सच्या गप्पा व्हायच्या. हे ग्रेसांचेच गणगोत. ग्रेस असणारच तेव्हा तिथे विदेही रूपात. हा समोरचा क्रूस त्याखेरीज का त्यांना दिसला ‘खिळ्यांना कळेना कुठे क्रूस न्यावा, प्रभूने अशा पापण्या झाकल्या..’ जेफर्सही म्हणाला नव्हता का ‘खिळ्यांना कळेना कुठे क्रूस न्यावा, प्रभूने अशा पापण्या झाकल्या..’ जेफर्सही म्हणाला नव्हता का\nती जुनीजाणती आदिमाय- जेफर्सची आणि ग्रेसांचीही आणि मग कवितेच्या शेवटाला ग्रेस म्हणताहेत : ‘मला वाटते निर्मितीच्या तळाशी पुन्हा तोडतो हा घराचा लळा..’ आणि मग मला पुन्हा ती रॅम्पवरची कंगना रनावतच स्मरते आहे आणि मग कवितेच्या शेवटाला ग्रेस म्हणताहेत : ‘मला वाटते निर्मितीच्या तळाशी पुन्हा तोडतो हा घराचा लळा..’ आणि मग मला पुन्हा ती रॅम्पवरची कंगना रनावतच स्मरते आहे सारा लळा तोडून वाघिणीसारखी चालणारी, देहाचं सामथ्र्य दाखवणारी ती कंगना. आणि देहाचेच नव्हे, तर विदेही अनुभवही कवळीत आपल्याच मस्तीत, गुंगीत, नादांच्या हजारो- हजार आवर्तनांवर स्वार होत पारलौकिकाच्या रॅम्पवर दौडत चाललेला तो ग्रेस नामक कवी\nतो रॅम्पही विलक्षण आहे आणि तो कवी – तो आमचाच आहे, आमच्यातलाच आहे. आणि तरी लोकविलक्षण आहे\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nश्रद्धांजली : असे लोक जात नाहीत…\n‘कवितेच्या उत्सवा’ ला अखेरचा सलाम\nकवितांच्या गावात आता धुकं धुकं धुकं..\nVIDEO : शिवाजी नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणा...\nशिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याबद्दल शरद म्हणतो, 'नजरेचा इशारा इकडे तिकडे झाला तरी...'\n'या' बॉलिवूड अभिनेत्रीचे होते पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत अफेअर\nया देशात सापडला ९० वर्षांपूर्वीचा मिकी माऊस\n‘तान्हाजी'च्या ट्रेलर लाँचला पत्रकाराने तैमुरबद्दल विचारला 'हा' मजेदार प्रश्न, सैफ म्हणाला...\nबनावट नोटांप्रकरणी एकही गुन्हा दाखल नाही\n‘कर्करोग योद्धय़ां’कडून राज्यात २०३४ शस्त्रक्रिया\nअमित शहांकडून झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अयोध्येचा मुद्दा\nभारतीय क्रिकेटमध्ये गुलाबी क्रांती\nयूएनएससीमध्ये पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित\n‘देशातील राष्ट्रीय महामार्गाच्या ५६६ प्रकल्पांना विलंब’\nकाश्मीरमध्ये दुकाने, व्यापारी संकुले दुसऱ्या दिवशीही बंद\nकेंद्र सरकारच्या नोकऱ्यांमधील ७ लाख पदे रिक्त\n‘काश्मीरमध्ये संपूर्ण निर्बंध असल्याचा आरोप करणाऱ्या याचिका चुकीच्या’\nप्रकाशझोतातील कसोटीकडे मनोरंजन म्हणून पाहू नये\n\"नथुराम गोडसे आमच्या मनात\" म्हणत सुभाषचंद्र बोस यांच्या पणतीने केली पूजा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.co.in/aiims-bhopal-recruitment-2019/", "date_download": "2019-11-21T23:48:02Z", "digest": "sha1:SD737F5Q7A6YA2MVRWG2D2Y4AKQ6BUS5", "length": 1973, "nlines": 26, "source_domain": "nmk.co.in", "title": "AIIMS Bhopal Recruitment 2019 - Invited to the Walk-in interview", "raw_content": "\nभोपाल येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत विविध पदा���च्या एकूण ७५ जागा\nअखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, भोपाल यांच्या आस्थापनेवरील सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण ७५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत असून त्यासाठी ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 सप्टेंबर २०१९ आहे.\nअधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.\nजाहिरात पाहा अधिकृत वेबसाईट\nआपल्या मित्रांना शेअर करायला नक्कीच विसरू नका \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nashik-vidhansabha-2019-elections-result-live-dindori-narhari-zirwal/", "date_download": "2019-11-21T23:20:46Z", "digest": "sha1:6RKBFN77EBSTD2NUOBO3IWGSWBND7MAO", "length": 16181, "nlines": 227, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "दिंडोरी : नरहरी झिरवाळ यांनी पुन्हा गड राखला; शिवसेनेच्या पदरी निराशा | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\n11 प्राथमिक आरोग्य केंद्रांना कायाकल्प पुरस्कार\nहातपाय बांधलेली नग्न अवस्थेतील तरुणी रेल्वे रूळावर आढळली\nजिल्ह्यातील ढोकी, संगमनेर नजीकच्या नाक्यावर टोलसाठी फास्टॅग प्रणाली\nअकोलेत कांदा 7000 वर\nसरसंघचालकांची वनवासी कल्याण प्रांत कार्यालयास भेट; ज्येष्ठ प्रचारक दीक्षितांच्या प्रकृतीची विचारपूस\nवॉटर बेल.. पाणी पिण्याला सुरुवात; दापूर येथे जि. प. शाळेत अनोखा उपक्रम\nत्र्यंबकेश्वर पंचायत समितीचे नशीब उजळले; गटविकास अधिकाऱ्याचा राज्यपालांच्या हस्ते गौरव\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nजळगाव ई पेपर (२२ नोव्हेंबर २०१९)\nअमळनेरचा ‘नाभिक’ जागतिक प्रकाशझोतात\nअतिवृष्टीच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक आज जिल्ह्यात\nसमीक्षण – जतरा – एक उत्तम वातावरण निर्मिती\nधुळे ई पेपर (२२ नोव्हेंबर २०१९)\nधुळे ई पेपर (२१ नोव्हेंबर २०१९ )\nकबीरगंजमध्ये आठ दिवसांनंतर पाणीपुरवठा\nडॉ.एन.के.ठाकरे यांना लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड\nनंदुरबार जिल्ह्यात भाजपाला हादरा एक आमदार राजीनाम्याच्या तयारीत \nनंदुरबार ई पेपर (२२ नोव्हेंबर २०१९)\nखून प्रकरणात साक्षीदारच निघाला मारेकरी\nनंदुरबार ई पेपर (२१ नोव्हेंबर २०१९ )\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nBreaking News नाशिक मुख्य बातम्या विधानसभा निवडणूक २०१९\nदिंडोरी : नरहरी झिरवाळ यांनी पुन्हा गड राखला; शिवसेनेच्या पदरी निराशा\nदिंडोरी : दिंडीरी पेठ विधानसभा मतदारसंघात प���न्हा आमदार नरहरी झिरवाळ यांनी पुन्हा गड राखला आहे. शिवसेनेच्या भासकर गावित यांना धुळ चारत, विजयाचा झेडां रोवला आहे. नरहरी झिरवाळ यांना १२४०८४ मते मिळली तर भासकर गावित यांना ६३५४२ मते मिळाली . साधारण ६०५४२ च्या फरकाने नरहरी झिरवाळ यांनी भासकर गावित यांचा पराभव केला.\nदरम्यान निकालाच्या सुरवातीपासूनच नरहरी झिरवाळ यांनी ३ हजार मतांची घेतली होती. ती वाढत जाऊन शेवटपर्यत टिकून होती. त्यामुळे शिवसेनेच्या भास्कर गावित यांना हा आकडा पार करता आला नाही. परिणामी नरहरी झिरवाळ यांनी पुन्हा विजयश्री खेचुन आणली.\nदिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघ हा २००९मध्ये शिवसेनेकडे होता. परंतु त्यानंतर २०१४मध्ये नरहरी झिरवाळ यांनी विजयाचा झेंडा रोवला. यावेळी शिवसेनेतील अंतर्गत कलह, दिंडोरी पेठ प्रांतवाद यामुळे नरहरी झिरवाळ यांना पुन्हा फायदा झाल्याने दिंडोरीची आमदारकी त्यांनी सार्थ ठरवली.\nमागील पार्श्वभूमी लक्षात घेता विधानसभेच्या २००४च्या निवडणुकीमध्ये नरहरी झिरवाळ यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून उमेदवारी करत विजय मिळवला होता. राष्ट्रवादीच्या शरद पवार यांच्या जवळचे आणि हक्काचे कार्यकर्ते असलेला हा मतदारसंघ २००९ च्या निवडणुकीत मात्र शिवसेनेच्या ताब्यात गेला. त्यावेळी सेनेच्या धनराज महाले यांनी आपला वरचष्मा या मतदारसंघवर ठेवला. मात्र, २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची जरी हवा होती तरी देखील तळागाळातील कार्यकर्त्यांची मोट बांधत नरहरी झिरवाळ यांनी विजयश्री खेचुन आणली आहे.\nनगर टाइम्स ई-पेपर : गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019\nमालेगाव बाह्यमध्ये शिवसेनेचे दादा भुसे विजयी; डॉ. तुषार शेवाळे पराभूत\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nBreaking# कुरकुंभ एमआयडीसीत आगडोंब अख्ख गाव खाली, पळापळ\nकिरकोळ कारणावरून शेडगाव येथे सख्ख्या भावाला जिवंत जाळून मारण्याचा प्रयत्न\nFeatured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर शाईफेक करणार्‍या शर्मिला येवलेविरुद्ध गुन्हा दाखल\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nपाटणादेवी यात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ : निसर्ग सौंदर्याने परिसर फुलला\nआवर्जून वाचाच, जळगाव, नवरात्री\nमोबाइल इंटरनेट सेवा महागणार\nFeatured, maharashtra, देश विदेश, मुख्य बातम्या\nआमचं सर्व मुद्��ांवर एक मत – पृथ्वीराज चव्हाण\nपालघर : जिल्ह्यात पुन्हा ६.२ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का; नागरिक भूकंपाच्या सावटाखाली\nFeatured, maharashtra, देश विदेश, मुख्य बातम्या\nई पेपर- शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019\n11 प्राथमिक आरोग्य केंद्रांना कायाकल्प पुरस्कार\nFeatured, मुख्य बातम्या, सार्वमत\nजळगाव ई पेपर (२२ नोव्हेंबर २०१९)\nहातपाय बांधलेली नग्न अवस्थेतील तरुणी रेल्वे रूळावर आढळली\nFeatured, मुख्य बातम्या, सार्वमत\nई पेपर- शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019\n11 प्राथमिक आरोग्य केंद्रांना कायाकल्प पुरस्कार\nFeatured, मुख्य बातम्या, सार्वमत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.discovermh.com/marathi-dyaneshwari-pdf/", "date_download": "2019-11-21T23:40:35Z", "digest": "sha1:WDQLDD7ZMLN7A3FDSJVEIVBYEU6VRNH5", "length": 12207, "nlines": 253, "source_domain": "www.discovermh.com", "title": "संपूर्ण ज्ञानेश्वरी PDF स्वरूपात | Discover Maharashtra", "raw_content": "\nमराठी ऐतिहासिक PDF पुस्तके\nमराठी ऐतिहासिक PDF पुस्तके\nHome माहिती संपूर्ण ज्ञानेश्वरी PDF स्वरूपात\nसंपूर्ण ज्ञानेश्वरी PDF स्वरूपात\nसंपूर्ण ज्ञानेश्वरी PDF स्वरूपात\nआज आम्ही तुम्हांसमोर संपूर्ण ज्ञानेश्वरी PDF स्वरूपात सादर करीत आहोत..\nPrevious articleधुंद वेडा मी दुर्ग संवर्धनाचा\nNext articleसंताजीच्या नावाची धास्ती आणि आलमगीर बादशहा\nमहाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.\nग्रामदेवता : जालन्यातील राजूरचं ग्रामदैवत श्री राजूरेश्वर\nरायगडाच्या महादरवाजाच्या वरच्या बाजूस पाण्याच्या टाकी का आहेत \nSADASHIV JIJABA AMRALE on बा रायगड परिवार महाराष्ट्र\nCHANDRASHEKHAR MADHAV KIRTANE on मराठी ऐतिहासिक पुस्तके PDF स्वरुपात\nArun Shinde on संपूर्ण ज्ञानेश्वरी PDF स्वरूपात\nRahul nalawade on शिवाजी महाराजांचे आरमार | भाग १\nमहाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे. वरील विषयाला अनुसरून आपल्याकडे काही लेख कोणत्याही भाषेत असतील तर आम्हाला नक्की पाठवा ते तुमच्या नावासह टाकण्यात येतील.\nलेख पाठवण्यासाठी येथे क्लिक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sinema-news/guru-marathi-movie-1192456/", "date_download": "2019-11-22T01:09:32Z", "digest": "sha1:SLRM3XX6KE5KG42TZRPGLSMNVKW43WNU", "length": 29433, "nlines": 249, "source_domain": "www.loksatta.com", "title": "आता गुरूचा धमाका! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनायजेरियन नागरिकांना घर भाडय़ाने देणाऱ्या ५ जणांवर गुन्हा\nसिडकोच्या घरांची सोडत आगरी कोळी भवनात\nवाहतूक कोंडीवरून नगरसेवक आक्रमक\nकांदा दराची चढाई सुरूच\nधुळ्यात महाआघाडीचा प्रयोग यशस्वी होणार\n‘क्लासमेट्स’, ‘डबलसीट’, ‘दगडी चाळ’ या सिनेमांमध्ये अंकुश चौधरीने साकारलेल्या भूमिकांचं कौतुक झालं.\nअंकुश चौधरीसाठी २०१५ हे वर्ष उत्तम ठरलं. त्याची मुख्य भूमिका असलेले तिन्ही सिनेमे लोकप्रिय झाले. नवीन वर्षांत त्याचा पहिला सिनेमा आहे ‘गुरू’. या सिनेमातही तो एका वेगळ्या भूमिकेत दिसेल.\nचित्रपटसृष्टीत कधी कोण पुढे असेल याची खात्री देता येत नाही. अर्थात चांगल्याला चांगलाच प्रतिसाद मिळतो म्हणूनच या सृष्टीतल्या कलावंतांच्या चांगल्या कामाचं कौतुक होत असतं. इथे स्पर्धाही वाढू लागली आहे. प्रत्येकाला नंबर वन होण्याची इच्छा आहे. पण, या स्वप्नासोबतच चांगलं काम करण्याचेही त्यांचे प्रयत्न असतात. असेच प्रयत्न करत चांगलं काम करून गेल्या वर्षी हिटवर हिट सिनेमे त्याने दिले. गेल्या वर्षी त्याचे वेगवेगळ्या धाटणीचे तीन सिनेमे आले. तिन्ही सिनेमांमध्ये त्याने बाजी मारली. आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकून घेणाऱ्या अंकुश चौधरीचा नव्या वर्षांतला पहिला सिनेमा आलाय. ‘गुरू’ या सिनेमात तो मुख्य भूमिका साकारत असून यातही त्याच्या अभिनयाची वेगळी छटा बघायला मिळेल. संजय जाधव दिग्दर्शित ‘गुरू’ हा सिनेमा प्रदर्शित झाला.\n‘क्लासमेट्स’, ‘डबलसीट’, ‘दगडी चाळ’ या सिनेमांमध्ये त्याने साकारलेल्या भूमिकांचं कौतुक झालं. क्लासमेट्समधला कॉलेजमध्ये जाणारा सत्या, डबलसीटमधला विचार करणारा, संवेदनशील, कुटुंबाला महत्त्व देणारा अमित, चाळीत राहणारा सामान्य मुलगा सूर्या अशा वेगवेगळ्या छटांच्या भूमिका त्याने चोख बजावल्या. एखाद्या कलाकाराचं एखादं वर्ष असतं. त्या वर्षांत त्याच्या चांगल्या कामामुळे तो चमकतो. मागचं वर्ष अंकुश चौधरीचं होतं असं म्हणायला हरकत नाही. ‘क्���ासमेटस्’, ‘डबलसीट’, ‘दगडी चाळ’ या तिन्ही सिनेमांमुळे त्याने प्रेक्षकांची वाहवा मिळवली. या प्रवासाबद्दल अंकुश सांगतो, ‘कोणतीही व्यक्तिरेखा साकारताना त्या-त्या व्यक्तिरेखेचा स्वभाव समजून घ्यावा लागतो. माझा जो स्वभाव नाही तो आत्मसात करावा लागतो. गेल्या वर्षी साकारलेल्या तिन्ही भूमिकांसाठी स्वभावाचा अभ्यास करावा लागला. व्यक्तिरेखेचा स्वभाव कळला की पुढचं काम सोपं होतं. व्यक्तिरेखेच्या स्वभावाप्रमाणे त्याची बोलण्या-वागण्याची पद्धत, त्याचं व्यक्त होणं या सगळ्याचाच विचार करावा लागतो. भूमिका साकारताना केवळ दिलेले संवाद म्हणून अभिनय करायचा नसतो, तर त्यात खोलवर शिरावं लागतं. मी हे सगळं करण्याचा प्रयत्न केला. तो यशस्वी झाल्यामुळेच मागचं वर्ष माझ्यासाठी चांगलं गेलं.’\nव्यक्तिरेखेच्या अभ्यासाविषयी बोलताना त्याने नाटकाच्या प्रक्रियेचा मुद्दा मांडला. अंकुशची नाटकाची पाश्र्वभूमी असल्यामुळे त्याला नाटकाच्या प्रक्रियेतले खाचखळगे माहीत आहेत. तो सांगतो, ‘चित्रपटातली भूमिका साकारताना मी नाटकाच्या प्रक्रियेप्रमाणे वागतो. लिखाणापासूनच लेखकासोबत राहावं असं माझं मत आहे. लेखक एखादी व्यक्तिरेखा लिहीत असताना ती फुलत जाते, मोठी होते. मी लेखकासोबत या प्रक्रियेत पहिल्यापासून असलो तर मला त्या व्यक्तिरेखेला मोठं होताना बघता येतं. ती घडली कशी याचा अनुभव घेता येतो. या सगळ्यातून मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. मी स्वत: यातून घडत जातो.’ कलाकार म्हणून घडण्याचा अनुभव तो सांगतो.\nसंजय जाधव दिग्दर्शित ‘गुरू’ हा सिनेमा फिल्मी, रंगीबेरंगी आणि मनोरंजन करणारा आहे. या सिनेमाच्या निमित्ताने इरॉस या बडय़ा प्रॉडक्शन कंपनीने मराठी सिनेमाच्या निर्मितीत पदार्पण केलंय. हा सिनेमा आणि यातल्या भूमिकेविषयी अंकुश व्यक्त होतो, ‘प्रेम, दु:ख, अ‍ॅक्शन, संगीत, नृत्य, भावना असं सगळ्याचं पॅकेज असणारा ‘गुरू’ सिनेमा मनोरंजक आहे. यातली गुरू ही व्यक्तिरेखा मी साकारतोय. सामान्यांचा हिरो म्हणजे गुरू असं म्हणता येईल. त्याच्याही स्वभावाच्या वेगवेगळ्या छटा आहेत. प्रेमळ, खोडकर, भावुक, दयाळू, रागीट असे सगळे पैलू त्यात आहेत. सर्वसामान्य व्यक्ती ज्याप्रमाणे वावरते, वागते, व्यक्त होते त्याचप्रमाणे गुरू आहे. गुरू सामान्यांमधलाच एक असल्यामुळे त्याला साधं दाखवणं गरजेचं होतं. पण, गोष्टी साध्या पद्धतीने मांडताना अधिक कठीण वाटतात. बोली भाषा, साधी स्टाइल असं सगळं दाखवणं कठीण असतं.’ अभिनयाने रडवणं एकवेळ सोपं पण, हसवणं कठीण असं म्हणतात. तसंच एखादी कठीण गोष्ट मांडणं सोपं असतं पण, साधं-सहज गोष्ट सादर करणं हे सर्वात कठीण असतं. ‘गुरूला सामान्यांमधलंच एक बनवण्यासाठी पण, स्टायलिश ठेवण्यासाठी त्याच्या पेहरावावर प्रयोग केले आहेत. हर्षदा खानविलकर आणि अश्विनी यांनी त्यात विशेष कामगिरी केली आहे. गळ्यात अडकवलेलं ‘जी’ हे इंग्रजी अक्षर, हातातलं कडं, वेगवेगळ्या बाजूंनी फाडून पुन्हा शिवून तिथे चैन लावलेल्या जीन्स, मक्र्युरी गॉगल असा लुक तयार केला आहे’, अंकुश सांगतो. शिवाय या सगळ्या गोष्टी करताना तो सर्वसामान्य घरातला मुलगा आहे हे लक्षात ठेवून त्याचं स्टायलिंग केलं आहे.\n‘दुनियादारी’ हा सिनेमा आला त्या वर्षांत स्वप्निल जोशी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. त्यानंतर आलेल्या त्याच्या विविध कामांमुळे त्याच्या चाहता वर्गात भरच पडली. स्वप्निलचे त्यानंतरचे सगळेच सिनेमे यशस्वी झालेच असे नाही, पण त्याच्या कामाचं कौतुक होत गेलं. तसंच यंदा अंकुशचं झालं असं म्हणायला हरकत नाही. ‘दुनियादारी’ या सिनेमात त्याची मुख्य भूमिका नसली तरी तो भाव खाऊन गेला. पण, मुख्य भूमिका असणाऱ्या त्याच्या काही सिनेमांमुळे नंतर त्याने प्रेक्षकांची पसंती मिळवली. त्याचे मात्र गेल्या वर्षी आलेले तिन्ही सिनेमे लोकप्रिय झाले आणि प्रेक्षकांच्या लक्षातही राहिले. दुनियादारीनंतर क्लासमेट्समध्येही त्याने महाविद्यालयीन तरुणाची भूमिका साकारल्याने प्रेक्षक काहीसे नाराज झाले होते. तो महाविद्यालयीन तरुण वाटत नाही, तो त्याच-त्याच भूमिका करतोय अशा त्याच्यावर टीकाही झाल्या. अंकुशपर्यंत या प्रतिक्रिया पोहोचल्या होत्या. पण, त्यावर नाराज न होता त्या खिलाडू वृत्तीने घेण्यास त्याने प्राधान्य दिलं. ‘प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया सकारात्मकदृष्टय़ा घेणं खूप गरजेचं असतं. मीही तेच केलं. मी दोन सिनेमांमध्ये तशाच भूमिकांमध्ये दिसत असेन तर प्रेक्षकांना तसं वाटणं अगदी स्वाभाविक आहे. पण, ‘दुनियादारी’ आणि ‘क्लासमेट्स’ या दोन्ही सिनेमांमध्ये फ्लॅशबॅक गोष्ट होती. सिनेमा आजच्या काळात सुरू होऊन भूतकाळात जातो, अशी सिनेमांची मांडणी होती. दोन्ही लेखण��तल्या व्यक्तिरेखा तशाच हव्या होत्या. कॉलेजमध्ये जाणारा मुलगा हवा म्हणून तसाच दिसणारा कलाकार घेतला असता तर तो आताच्या काळातला दाखवताना त्याच्या दिसण्यावर वेगवेगळे प्रयोग करावे लागले असते. हे खोटं वाटण्याची जास्त शक्यता होती, असं मला वाटतं. याबाबतचा आणखी एक मुद्दा असा की, दुनियादारीमध्ये दिग्या हा काही वर्षं नापास झालेला दाखवला आहे. कॉलेजमध्ये नुकताच प्रवेश घेतलेला मुलगा दाखवला नाही. त्यामुळे तो थोडा मोठा दाखवल्याचं समर्थन इथे होऊ शकतं. दुसरं महत्त्वाचं म्हणजे मी, दिग्दर्शक आणि लेखक आम्हा सगळ्यांना जोवर विशिष्ट गोष्ट पटत नाही तोवर आम्ही त्यात पुढे जात नाही. मला स्वत:ला एखाद्या गोष्टीबद्दल विश्वास वाटल्याशिवाय मी ते करत नाही’, अंकुश प्रेक्षकांचं म्हणणं मान्य करत त्याचाही मुद्दा पटवून देतो.\nखरं तर कलाकाराला मोकळा वेळ मिळणं तसं थोडं कठीण. त्यातही एखाद्या कलाकाराचे सिनेमे लोकप्रिय होत असतील तर त्याच्याकडील कामाचा आवाका वाढत जातो. तरी मोकळा वेळ मिळाला की अंकुश चित्रपट, नाटकं बघतो. इंग्रजी सिरीजचा तो चाहता आहे. आंतरराष्ट्रीय सिनेमेही त्याच्या यादीत असतात. विविध ठिकाणच्या विविध प्रकारच्या कलाकृती बघत राहणे हा त्याच्या अभ्यासाचा एक भाग असल्याचं तो सांगतो. मोकळ्या वेळेचा सदुपयोग कसा करतो हे सांगतानाच तो नाटक मिस करत असल्याचंही आवर्जून सांगतो. ‘नाटक हा माझ्या करिअरचा पाया होता. ती एक शाळाच होती माझ्यासाठी. तो पाया भक्कम केला म्हणूनच आज इथवर पोहोचलो आहे. नाटक करताना मिळालेल्या प्रत्येक शिकवणीचा मला आज खूप फायदा होतोय. आजही नाटक करायला आवडेल. पण, त्याची तालीम अडीच-तीन महिने व्हायला हवी. तालमीला पुरेसा वेळ दिला तरच उत्तम नाटय़कृती घडते. तसंच ब्रॉडवेला ज्या प्रकारे नाटकं होतात तसं करायला मिळालं तर उत्तमच. अशा नाटकाचे दोन वर्ष फक्त शनिवार-रविवार प्रयोग झाले तरी चालेल’, नाटकावरचं प्रेम अंकुश व्यक्त करतो.\nवेगवेगळ्या विषयांच्या, प्रकारच्या सिनेमांमध्ये आपल्या आवडत्या प्रकाराबद्दल तो सांगतो, ‘लहानपणापासून बहुतेक जणांना सुपरहिरोचं वेड असतं. सुपरमॅन, बॅटमॅन, जेम्स बॉण्ड ही कॅरेक्टर्स मला नेहमीच आकर्षक वाटतात. असं एखादं पात्र साकारायला मला नक्कीच आवडेल. यांचे सिनेमे सीरिजमध्ये चालायला हवेत. सीरिज करताना जवळपास सहा-सात सिनेमे होतील असं काम करायची इच्छा आहे.’ ‘गुरू’ या सिनेमानंतर लगेच त्याचा कुठलाही सिनेमा येत नाहीये. पण, नेहमीप्रमाणे वेगळं काही देण्याचा प्रयत्न असेल, असं तो सांगतो. त्यामुळे येणाऱ्या काही महिन्यांत अंकुशच्या वेगळ्या आणि नावीन्यपूर्ण भूमिका बघायला मिळू शकतात.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nइंडस्ट्री फक्त १५ टक्क्यांची\nकट्टय़ावरची गोलमेज : सिनेमा म्हणजे मनोरंजनच\nचित्रदृष्टी : निर्धारित कक्षांच्या बाहेर\nVIDEO : शिवाजी नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणा...\nशिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याबद्दल शरद म्हणतो, 'नजरेचा इशारा इकडे तिकडे झाला तरी...'\n'या' बॉलिवूड अभिनेत्रीचे होते पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत अफेअर\nया देशात सापडला ९० वर्षांपूर्वीचा मिकी माऊस\n‘तान्हाजी'च्या ट्रेलर लाँचला पत्रकाराने तैमुरबद्दल विचारला 'हा' मजेदार प्रश्न, सैफ म्हणाला...\nबनावट नोटांप्रकरणी एकही गुन्हा दाखल नाही\n‘कर्करोग योद्धय़ां’कडून राज्यात २०३४ शस्त्रक्रिया\nअमित शहांकडून झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अयोध्येचा मुद्दा\nभारतीय क्रिकेटमध्ये गुलाबी क्रांती\nयूएनएससीमध्ये पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित\n‘देशातील राष्ट्रीय महामार्गाच्या ५६६ प्रकल्पांना विलंब’\nकाश्मीरमध्ये दुकाने, व्यापारी संकुले दुसऱ्या दिवशीही बंद\nकेंद्र सरकारच्या नोकऱ्यांमधील ७ लाख पदे रिक्त\n‘काश्मीरमध्ये संपूर्ण निर्बंध असल्याचा आरोप करणाऱ्या याचिका चुकीच्या’\nप्रकाशझोतातील कसोटीकडे मनोरंजन म्हणून पाहू नये\n\"नथुराम गोडसे आमच्या मनात\" म्हणत सुभाषचंद्र बोस यांच्या पणतीने केली पूजा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/sports/cricket/ipl-2019-doesnt-need-to-look-at-who-is-bowling-to-him-once-he-is-in-a-mood-to-go-hammer-and-tongs-says-rishabh-pant/articleshow/69250314.cms", "date_download": "2019-11-22T00:18:01Z", "digest": "sha1:CUOJG26PMPGQKWN527WWCXJ3BGMGCJZF", "length": 13645, "nlines": 165, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "रिषभ पंत: सिक्सर मारताना गोलंदाज कोण ते पाहत नाही: पंत", "raw_content": "\nभारत विरुद्ध वेस्ट इंडिज\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'WATCH LIVE TV\nसिक्सर मार��ाना गोलंदाज कोण ते पाहत नाही: पंत\nसनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या महत्वाच्या लढतीत स्फोटक फलंदाजी करून दिल्ली कॅपिटल्सला विजय मिळवून देणाऱ्या रिषभ पंतचा आत्मविश्वास दुणावला आहे. 'लयीत आलो की षटकार लगावताना समोर गोलंदाजी कोण करतंय हे पाहत नाही, असं तो म्हणाला.\nसिक्सर मारताना गोलंदाज कोण ते पाहत नाही: पंत\nसनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या महत्वाच्या लढतीत स्फोटक फलंदाजी करून दिल्ली कॅपिटल्सला विजय मिळवून देणाऱ्या रिषभ पंतचा आत्मविश्वास दुणावला आहे. 'लयीत आलो की षटकार लगावताना समोर गोलंदाजी कोण करतंय हे पाहत नाही, असं तो म्हणाला.\nहैदराबादविरुद्धच्या सामन्यात पंतने २१ चेंडूत ४९ धावांची तुफानी खेळी केली. त्यात पाच षटकारांचा समावेश होता. पंतच्या फटकेबाजीच्या जोरावर दिल्लीनं एलिमिनेटरच्या लढतीत हैदराबादवर २ गडी राखून विजय मिळवला. पंत सामनावीराचा मानकरी ठरला. सामना संपल्यानंतर तो फलंदाजीबद्दल भरभरून बोलला. 'टी-२० सामन्यात तुम्हाला २० चेंडूत ४० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणे आवश्यक असते. त्यावेळी तुम्हाला एखाद्या गोलंदाजाला लक्ष्य करावंच लागतं. लयीत आलो की समोर गोलंदाजी कोण करतंय हे पाहत नाही. विशेष म्हणजे मी आज चेंडू जोरानं टोलवण्याचा प्रयत्न केला नाही. चेंडूच्या टप्प्यावर नजर ठेवून अचूक टायमिंग साधण्याचा प्रयत्न केला,' असं तो म्हणाला.\nविजयाच्या जवळ पोहोचलो असताना, मोक्याच्या क्षणी बाद झाल्याची खंत त्यानं व्यक्त केली. खेळपट्टीवर जम बसला असताना, तुम्ही सामना जिंकूनच तंबूत जायला हवं. मी संघाला विजयासमीप नेलं. मात्र, पुढच्या वेळी सामना जिंकूनच तंबूत परत येईल, असा निर्धार त्यानं केला. या विजयानं दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर खूप खूश आहे. अखेरच्या षटकांमधील भावना शब्दांत व्यक्त करू शकत नाही. शेवटच्या दोन षटकांदरम्यान खूप दडपण आलं होतं. विजयानंतर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर मी आनंद बघत होतो, असं श्रेयस म्हणाला.\nसर्व फलंदाज शून्यावर बाद; क्रिकेटच्या मैदानावर अनोखा विक्रम\nधोनीमुळं वर्ल्डकप फायनलमध्ये शतक हुकलं: गंभीर\n'मुंबई इंडियन्स'मधून युवराजसह १२ खेळाडू करारमुक्त\nभावाने मारलेला चेंडू थेट नाकावर, ऑस्ट्रेलियाचा खेळाडू रक्तबंबाळ\nगुलाबी चेंडूवर खेळणं म्हणजे भारत-पाक सामन्यासारखं: विराट\nतुम्हालाही तुमच्या अवती��वती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nइतर बातम्या:सनरायझर्स हैदराबाद|रिषभ पंत|दिल्ली कॅपिटल्स|आयपीएल २०१९|Sunrisers Hyderabad|srh vs dc|Rishabh Pant|ipl 2019|Delhi Capitals\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\n'असा' झाला गायिका गीता माळी यांच्या कारला अपघ...\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nआजचं राशी भविष्य: दि. २१ नोव्हेंबर २०१९\nमुंबईच्या रस्त्यावर धावतेय भन्नाट रिक्षा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nSPG सुरक्षा हटवण्याच्या निर्णयावर प्रियंका गांधींची 'ही' प्र...\n'अशी' आहे जीप कॉम्पास ट्रेलहॉक\nमी दलितविरोधी वक्तव्य केले नाही: बाबा रामदेव\nभाजपच्या नेतृत्वात झारखंड नक्षलवादी मुक्त झाला: शहा\nमथुरेत माकड सफारी सुरू करा; हेमामालिनी यांची उपरोधिक मागणी\n९३ टक्के भारतीयांना H4 अंतर्गत अमेरिकेत व्हिसा\nआजपासून भारत-बांगलादेश 'गुलाबी' कसोटी\nअनिश नंबियारचा अष्टपैलू खेळ\nएकाच दिवशी तीन सुवर्णवेध\nसान्वी, साहिल जिल्हा संघाचे कर्णधार\nमॉइल एकादशची विजयी आगेकूच\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nसिक्सर मारताना गोलंदाज कोण ते पाहत नाही: पंत...\nIPL: फायनलची तिकीटं अवघ्या २ मिनिटांत विकली...\nमिताली राजच्या व्हेलॉसिटीचा विजय...\nबीसीसीआय चर्चासत्रात महिलांना प्रथमच आमंत्रण...\nलवकरच भारतीय क्रिकेटपटूंच्या संघटनेची नोंदणी...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/maval-welcome-to-sunil-shelkes-campaign-of-publicity-in-wadgaon-kamshet-118095/", "date_download": "2019-11-22T00:42:53Z", "digest": "sha1:YH6IR5EFEVCIVEZMRM4FDKCWUNRGESUD", "length": 14381, "nlines": 93, "source_domain": "mpcnews.in", "title": "Maval : सुनील शेळके यांच्या प्रचारफेरीचे वडगाव-कामशेतमध्ये जल्लोषात स्वागत - MPCNEWS", "raw_content": "\nMaval : सुनील शेळके यांच्या प्रचारफेरीचे वडगाव-कामशेतमध्ये जल्लोषात स्वागत\nMaval : सुनील शेळके यांच्या प्रचारफेरीचे वडगाव-कामशेतमध्ये जल्लोषात स्वागत\nएमपीसी न्यूज – मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस- एसआरपी आणि मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार सुनील शंकरराव शेळके यांनी वडगाव मावळ, कामशेत या प्रमुख शहरांसह पुणे-मुंबई महामार्गालगतच्या गावांमध्ये प्��चारफेरी काढून मतदारांचे आशीर्वाद घेतले. प्रत्येक गावात ग्रामस्थांकडून सुनीलआण्णांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले.\nवडगाव येथे आज (गुरुवार) आठवडा बाजार होता. सुनीलआण्णांनी आठवडे बाजारात फेरफटका मारत शेतकरी व व्यापारी यांच्याशी संवाद साधला. वडगाव शहरातील मुख्य रस्त्यांवरून काढलेल्या प्रचारफेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.\nप्रचारफेरीत जिल्हा परिषद सदस्य बाबूराव वायकर, नगराध्यक्ष मयूर ढोरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढोरे, राष्ट्रवादीचे नेते सुभाष जाधव, उपनगराध्यक्ष राहुल ढोरे, तुकाराम ढोरे, नगरसेवक चंद्रजीत वाघमारे, माया चव्हाण, पूजा वहिले, पूनम जाधव, शारदा ढोरे, हेमांगी ढोरे, मीनाक्षी ढोरे, प्रमिला बाफना तसेच मंगेशकाका ढोरे, गंगाराम ढोरे, राजेंद्र कुडे, विशाल वहिले, भाऊ ढोरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.\nजांभूळ, ब्राह्मणवाडी, विनोदेवाडी, मोहितेवाडी, साते,कान्हे, अहिरवडे, नायगाव, कामशेत, कुसगाव, येवलेवाडी, चिखलसे, पाथरगाव या गावांनाही शेळके यांनी भेट दिली. जांभूळमध्ये उपसरपंच अंकुश काकरे तसेच अमोल जांभूळकर,अरुण जांभूळकर, श्रीपाद पोटवडे, सुरेश नवघणे, विकास जांभूळकर, रमेश गाडे, सुनील जांभूळकर, तृप्ती जांभूळकर, सीमा जांभूळकर, उर्मिला जांभूळकर, चंद्रभागा जांभूळकर यांनी तर ब्राह्मणवाडी येथे सरपंच रामभाऊ शिंदे, उपसरपंच नवनाथ शेळके तसेच विशाल नवघणे, राजू शिंदे, उमेश शिंदे, नीलेश शिंदे, वाघू नवघणे यांनी शेळके यांचे स्वागत केले.\nबाबूराव वायकर म्हणाले की, गेली चार ते पाच वर्षे सुनीलअाण्णा महिलांना रोजगार उपलब्ध करून देत आहेत. रुग्णांना सढळ हाताने मदत करीत आहेत. गावांतील मंदिराना व विकासकामांना भरीव मदत करीत आहे. ज्येष्ठांसाठी तर आधाराची काठी बनले आहेत. अशी अनेक प्रकारची समाजकार्ये अण्णांनी केली आहेत. वडगाव-खडकाळे जिल्हा परिषद गटात आपण जिल्हा परिषद फंडातून अनेक कामे केली, परंतु जनतेपुढे मांडायला आता मुद्दे नसल्याने सत्ताधारी पक्षांचे आमदार न केलेल्या कामाचे फलक लावून जनतेची फसवणूक करीत आहेत.\nजनतेने आता कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन संत तुकाराम साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांनी केले. आमच्याकडे कामे झाली, ती राष्ट्रवादीने केली. भाजपाने आम���्याकडे कसलेही काम केले नाही. त्यामुळे आम्ही आता राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील शेळके यांना आमच्या गावातून जास्त मतदान देऊन भेट देणार आहोत, असे मोहितेवाडी, ब्राम्हणवाडी, विनोदेवाडीच्या ग्रामस्थांनी सांगितले.\nकान्हे येथे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत सातकर, सरपंच पूनम सातकर तसेच ज्येष्ठ नागरिक संघ, सुनील अाण्णा शेळके युवा मंच, महिला बचत गट, भैरवनाथ मित्र मंडळ, ओंकारेश्वर मित्र मंडळ, ॐ साई मित्र मंडळ, धम्मदीप मित्र मंडळ, गुरुदत्त मित्र मंडळ, शिवप्रसाद मित्र मंडळ, जाणता राजा मित्र मंडळ, संघर्ष मित्र मंडळ आदींनी शेळके यांना पाठिंबा दिला.\nकान्हे गावच्या सरपंच पूनम सातकर म्हणाल्या की, कान्हे गावाला राजकीय वारसा आहे. विरोधकांनी सुनील शेळके यांना महाभारतातील कर्णाची उपमा दिली त्यामुळे कर्णाप्रमाणे सुनील शेळकेही दानत असलेला माणूस आहे हे विरोधकांनी मान्य केले आहे.\nअहिरवडे गावचा 40 वर्षे रखडलेला स्मशानभूमीचा प्रश्न राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पूर्ण केला तसेच रस्त्यांच्या कामांसाठी भरीव निधी दिला आम्ही आमच्या गावच्या भविष्यासाठी सुनील शेळके यांना आमच्या गावातून बहुमत देणार, असे अहिरवडे येथील रहिवाशांनी सांगितले.\nकामशेतमध्ये सुनील शेळके यांच्या प्रचारादरम्यान कामशेत ग्रामस्थांनी बाजारपेठेतून भव्य पदयात्रा काढली. पदयात्रेदरम्यान व्यापारी समाजातील अनेक बांधवांनी पुष्पगुच्छ देऊन आण्णांचे स्वागत केले. कामशेत येथील चित्तोडीया समाजानेही सुनील शेळके यांना जाहीर पाठिंबा दिला.\nचिखलसे येथे गणेश काजळे, बाळासाहेब काजळे, विजय काजळे, कैलास काजळे, अनिल सातकर , नीलेश काजळे, तुकाराम काजळे, गणेश मधुकर काजळे आदींनी शेळके यांचे स्वागत केले.\nChinchwad : शहरात घड्याळाचे बारा वाजले; मुख्यमंत्री फडणवीस यांची टीका\nWakad : विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या\nVadgaon Maval : वडगाव नगरपंचायतीच्या सर्व विषय समित्यांच्या सभापतीपदी महाविकास…\nPune : महापौर-उपमहापौरांनी मानले आभार; उद्या होणार नवीन पदाधिकाऱ्यांची निवड\nTalegaon Dabhade : नगरपरिषदेच्या कामकाजासंदर्भात सत्तारूढ भाजपने हॉटेलमध्ये घेतलेल्या…\nNigdi : पीएमपीएमएल बस प्रवासात चार लाखांचे दागिने लंपास\nTalegaon : सुदुंबरे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी भरत घोजगे\nPune : मॉन्डेलेझ इंडियाच्या ‘श���भ आरंभ’चा पाच वर्षांत एक लाख लाभार्थींना फायदा\nVadgaon Maval : वडगाव नगरपंचायतीच्या सर्व विषय समित्यांच्या सभापतीपदी महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी\nPune : महापौर-उपमहापौरांनी मानले आभार; उद्या होणार नवीन पदाधिकाऱ्यांची निवड\nTalegaon Dabhade : नगरपरिषदेच्या कामकाजासंदर्भात सत्तारूढ भाजपने हॉटेलमध्ये घेतलेल्या संयुक्त आढावा बैठकीवरून शहरात…\nTalegaon : सुदुंबरे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी भरत घोजगे\nPune : मॉन्डेलेझ इंडियाच्या ‘शुभ आरंभ’चा पाच वर्षांत एक लाख लाभार्थींना फायदा\nPimpri: तंबाखूच्या जाहिरातींवर बंदी घालावी -खासदार श्रीरंग बारणे यांची लोकसभेत मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/chitti-aso-dyave-samadhan-news/payji-maine-ram-rattan-dhan-payo-1298653/", "date_download": "2019-11-22T01:02:57Z", "digest": "sha1:FUU7W3Y2PKN4FPUP44AUQGXCHBZOVGAL", "length": 11888, "nlines": 188, "source_domain": "www.loksatta.com", "title": "payji maine ram rattan dhan payo | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनायजेरियन नागरिकांना घर भाडय़ाने देणाऱ्या ५ जणांवर गुन्हा\nसिडकोच्या घरांची सोडत आगरी कोळी भवनात\nवाहतूक कोंडीवरून नगरसेवक आक्रमक\nकांदा दराची चढाई सुरूच\nधुळ्यात महाआघाडीचा प्रयोग यशस्वी होणार\nचित्ती असो द्यावे समाधान »\nपायोजी मैने राम रतन धन पायो\nपायोजी मैने राम रतन धन पायो\nअंतरातला श्रीकृष्ट भेटण्यासाठी मनाचा शोध घेतला पाहिजे.\nश्रीकृष्णभेटीची प्रचंड आस लागलेल्या मीराबाईला, संत रईदास यांनी नामजप साधनेचा मार्ग सांगितला, त्या वेळी तिला खूप आनंद झाला. ‘राम रतन धन म्हणजे नाम रतन धन.’ मला मिळालेले हे धन कधी खर्च होत नाही, वाढतच जाते. तसेच हे धन कोणी चोरत नाही, असे ती सांगते.\nहे पद खूप लोकप्रिय आहे, तथापि आपल्या अंतरातला श्रीकृष्ण भेटण्यासाठी मनाचा शोध घेतला पाहिजे. यासाठी प्रथम आपली दृष्टी बाह्य़ जगाकडे न पाहता आपल्या आतील जग पाहण्याकडे वळवता आली पाहिजे, हे तिला संत रईदासांनी सांगितले होते. त्यावर तिचे पद – ‘मोहे लागी लगन गुरू चरनन की’. त्यात ती म्हणते, मला माझ्या गुरूच्या चरणाची ओढ आहे, कारण.. ‘मीरा के प्रभू गिरीधर नागर, उलट भयी मोरे नैन की’, माझी दृष्टी त्यांनी उलटीकडे म्हणजे अंतरंगात वळवली, त्यामुळे संसाराची भीती गेली. (सुलट दृष्टी म्हणजे बाह्य़ जगाकडे वळलेली दृष्टी) मीराबाईला रईदासांच्या मार्गदर्शनाखाली साधनेचा आनंद मिळू लागला. यानंतर आपल्या ���ाधनेसाठी ज्या वेळी रईदास हिमालयात जायला निघाले त्या वेळी त्यांच्या पाया पडून तिने पद म्हटले.. ‘जोगी मत जा, मत जा, मत जा’. या पदातला प्रत्येक शब्द मन हेलावणारा आहे. या पदात ती म्हणते, ‘मी तुमच्या पाया पडते, मला सोडून जाऊ नका, ईश्वरप्राप्तीचा सोपा मार्ग मला दाखवा. (हमको गईल बता जा) मला न्यायचं नसेल तर चंदनाच्या चितेवर माझा देह ठेवा, त्याला अग्नी द्या व ती राख तुम्ही तुमच्या अंगाला लावा, पण मला सोडून जाऊ नका’. (अगर चन्दन की चिता रचाऊ, अपने हात जला जा.. जल भल भई भस्म की ढेरी, अपने अंग लगा जा) पुढे ती म्हणते, माझी जीवनज्योत त्या परमज्योतीत तुम्हीच लावून द्या. माझा जीव ईश्वरात विलीन करा (मीरा के प्रभू गिरीधर नागर, ज्योत मे ज्योत मिला जा) श्रीकृष्णाच्या परमभक्तीनेच ही मेवाडची राणी संतपदाला पोचली.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nVIDEO : शिवाजी नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणा...\nशिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याबद्दल शरद म्हणतो, 'नजरेचा इशारा इकडे तिकडे झाला तरी...'\n'या' बॉलिवूड अभिनेत्रीचे होते पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत अफेअर\nया देशात सापडला ९० वर्षांपूर्वीचा मिकी माऊस\n‘तान्हाजी'च्या ट्रेलर लाँचला पत्रकाराने तैमुरबद्दल विचारला 'हा' मजेदार प्रश्न, सैफ म्हणाला...\nबनावट नोटांप्रकरणी एकही गुन्हा दाखल नाही\n‘कर्करोग योद्धय़ां’कडून राज्यात २०३४ शस्त्रक्रिया\nअमित शहांकडून झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अयोध्येचा मुद्दा\nभारतीय क्रिकेटमध्ये गुलाबी क्रांती\nयूएनएससीमध्ये पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित\n‘देशातील राष्ट्रीय महामार्गाच्या ५६६ प्रकल्पांना विलंब’\nकाश्मीरमध्ये दुकाने, व्यापारी संकुले दुसऱ्या दिवशीही बंद\nकेंद्र सरकारच्या नोकऱ्यांमधील ७ लाख पदे रिक्त\n‘काश्मीरमध्ये संपूर्ण निर्बंध असल्याचा आरोप करणाऱ्या याचिका चुकीच्या’\nप्रकाशझोतातील कसोटीकडे मनोरंजन म्हणून पाहू नये\n\"नथुराम गोडसे आमच्या मनात\" म्हणत सुभाषचंद्र बोस यांच्या पणतीने केली पूजा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/news-about-nagar-student/", "date_download": "2019-11-22T00:37:42Z", "digest": "sha1:HCDX2OJW4Z52F7EQ3DVWSS3DK2LYG4P7", "length": 13381, "nlines": 161, "source_domain": "policenama.com", "title": "विद्यार्थिनींना एसटीतून उतरून देण्याचा प्रयत्न कोपरगाव तालुक्यातील घटनेमुळे नागरिकांकडून संताप - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nमहापालिकेच्या अंदाजपत्रकात वाहनतळ उभारण्यासाठी मंजुर 12 कोटी रुपये सार्व. स्वच्छता…\n‘टॉप’ची ‘स्टार’ मायली सायरसनं बॉयफ्रेंडला रस्त्यावरच केलं…\n2014 ला सरकार स्थापनेसाठी फडणवीस सरकारने ‘संख्याबळा’ची आकडेवारी दिली…\nविद्यार्थिनींना एसटीतून उतरून देण्याचा प्रयत्न कोपरगाव तालुक्यातील घटनेमुळे नागरिकांकडून संताप\nविद्यार्थिनींना एसटीतून उतरून देण्याचा प्रयत्न कोपरगाव तालुक्यातील घटनेमुळे नागरिकांकडून संताप\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – महाविद्यालयीन शिक्षणासाठी रांजणगाव देशमुख येथून कोपरगावला येणाऱ्या विद्यार्थिनीच्या पासवर आगार प्रमुखांनी शिक्काा मारला. कंडक्टरने तिला खाली उतरवून देण्याचा प्रयत्न केला. रस्त्यातच उतरण्याचा प्रयत्न झाल्याने मुलीला रडू कोसळले. आज कोपरगाव तालुक्यात घडलेल्या घटनेवरून नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.\nयाबाबत माहिती अशी की, कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथून महाविद्यालयीन शिक्षणासाठी कोपरगावला सदर विद्यार्थिनी दररोज एसटी बसने येते. त्यासाठी तिने महिन्याचा पास काढलेला आहे. बसने प्रवास करणाऱ्या विद्यार्थिनीला बस कंडक्टरने पासवर शिक्का नसल्याचे कारण देत रस्त्यावर उतरून देण्याचा प्रयत्न केला. संबंधित विद्यार्थिनींकडे पैसे भरून काढलेला पास होता. मात्र, त्यावर शिक्का नसल्याने तिला बसमधून उतरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे विद्यार्थिनी रडू कोसळले.\nआगार प्रमुखाने शिक्का न दिल्याने त्याची शिक्षा त्या विद्यार्थिनी भोगावी लागली. या घटनेचा कोपरगाव तालुक्यातून तीव्र निषेध होऊ लागले आहे.\n ‘या’ पदार्थांचा आहारात समावेश करा\n‘झटपट मेकअप’ करण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स\nविना परवाना शेकडो खड्डे खोदल्याने नगर परिषदेचा समोर आला गलथान कारभार\nपोट आणि कंबर अधिक आकर्षक करण्यासाठी करा’स्ट्रेचिंग’\nकिडनी आणि ह्रदय विकारावर द्राक्ष आहेत गुणकारी\n सरकारी नोकरीची उत्‍तम संधी ; बँक, रेल्वे आणि इतर विभागात मोठी भरती\nICC World Cup 2019 : इंग्लंडच्या ‘या’ माजी खेळाडूचा भारतावर निशाणा ; विंडीजकडून शि���ण्याचा ‘सल्ला’\nना उद्घाटनाचा, ना बॅनरबाजीचा थाट, आ.संदिप क्षिरसागर यांनी बिंदूसरा नदी पात्रात एका…\nमहापालिकेच्या अंदाजपत्रकात वाहनतळ उभारण्यासाठी मंजुर 12 कोटी रुपये सार्व. स्वच्छता…\nमाजी नगरसेवकाकडून हवेत गोळीबार, परिसरात खळबळ\nमोदी सरकारकडून देशभरात 1 लाखापेक्षा अधिक रिक्त पदांसाठी ‘मेगा’भरती\n‘टॉप’ची ‘स्टार’ मायली सायरसनं…\nडीप नेक ‘क्रॉप टॉप’मध्ये अभिनेत्री मलायकानं…\nकमी कपड्यांसाठी ‘फेमस’ आहे ‘ही’…\n‘या’ सिनेमात अभिनेत्री जरीन खान साकारणार…\n‘या’ मॉडेलचे ‘HOT’ फोटो सोशलवर…\nना उद्घाटनाचा, ना बॅनरबाजीचा थाट, आ.संदिप क्षिरसागर यांनी बिंदूसरा नदी पात्रात एका…\nबीड : पोलीसनामा ऑनलाइन - कसलाही गाजावाजा न करता, उद्घाटनाचा, बॅनरबाजीचा थाट न करता आ. संदिप क्षिरसागर यांनी…\nमहापालिकेच्या अंदाजपत्रकात वाहनतळ उभारण्यासाठी मंजुर 12 कोटी रुपये…\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - महापालिकेच्या अंदाजपत्रकात वाहनतळ उभारण्यासाठी केलेली 12 कोटी रुपयांची तरतूद शहरातील…\n‘टॉप’ची ‘स्टार’ मायली सायरसनं बॉयफ्रेंडला…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - जगातील टॉप स्टार मायली सायरस आणि तिचा नवीन बॉयफ्रेंड कोडी सिम्पसन (Cody Simpson) लॉस…\n2014 ला सरकार स्थापनेसाठी फडणवीस सरकारने ‘संख्याबळा’ची…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात महिन्याभरापासून सत्तास्थापनेचे नाट्य सुरु असताना 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस…\nPaytm युजर्ससाठी मोठी बातमी ‘या’ छोट्या चुकीमुळं होऊ…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - सध्या पेटीएम संबंधित काही मेसेज फिरत आहे, ज्यात लिंक देण्यात आली आहे. या लिंकवर क्लिक…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nना उद्घाटनाचा, ना बॅनरबाजीचा थाट, आ.संदिप क्षिरसागर यांनी बिंदूसरा नदी पात्रात…\n शिवसेनेच्या नेतृत्वात 1 डिसेंबरला सरकार स्थापन होईल : संजय…\nआगामी 6 महिन्यांपर्यंत सोन्याच्या किंमती वाढतच राहतील : अहवाल\nPaytm युजर्ससाठी मोठी बातमी ‘या’ छोट्या चुकीमुळं होऊ…\n होय, तेलगंणाचे ‘ते’ आमदार हे जर्मन नागरिक\nपुढच्या 9 दिवसात तुमच्या वाहनावर नक्की लावा ‘हे’ स्टीकर नाहीतर द्यावा लाग��ल दुप्पट ‘टोल’\nराष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपात गेलेले गणेश नाईक ‘अडचणीत’, 100 कोटींच्या वसुलीची नोटीस\nसत्तास्थापनेच्या फॉर्म्युल्यावर ‘शिक्कामोर्तब’, तीनही पक्षांकडून ‘कॉमन मिनिमम प्रोग्रॅम’वर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.cnbengo.com/mr/products/preform-cap/custmised-prefrom-cap-for-clients/", "date_download": "2019-11-22T01:33:04Z", "digest": "sha1:DHRETREAZ7GG5JRDZCBV4HYHBDSE7OF7", "length": 5956, "nlines": 206, "source_domain": "www.cnbengo.com", "title": "Custmised Prefrom आणि कॅप ग्राहक उत्पादक आणि पुरवठादार साठी - चीन Custmised Prefrom आणि कॅप ग्राहक फॅक्टरी साठी", "raw_content": "\nरोटरी वाहणे मोल्डिंग मशीन\nस्वयंचलित वाहणे मोल्डिंग मशीन\nमॅन्युअल आहार Preform स्वयंचलित वाहणे मोल्डिंग मशीन\n5Gallon मोल्डिंग मशीन फुंका\nअर्ध-स्वयंचलित वाहणे मोल्डिंग मशीन\nप.पू. बाटली मोल्डिंग मशीन फुंका\n28MM पीसीओ Preform आणि कॅप\nकिलकिले Preform आणि कॅप\nCustmised Prefrom आणि कॅप क्लायंटसाठी\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nCustmised Prefrom आणि कॅप क्लायंटसाठी\nरोटरी वाहणे मोल्डिंग मशीन\nस्वयंचलित वाहणे मोल्डिंग मशीन\nमॅन्युअल आहार Preform स्वयंचलित वाहणे मोल्डिंग मशीन\n5Gallon मोल्डिंग मशीन फुंका\nअर्ध-स्वयंचलित वाहणे मोल्डिंग मशीन\nप.पू. बाटली मोल्डिंग मशीन फुंका\n28MM पीसीओ Preform आणि कॅप\nकिलकिले Preform आणि कॅप\nCustmised Prefrom आणि कॅप क्लायंटसाठी\nratary मोठा धक्का बसला आहे काठ मशीन\nस्वयंचलित वाहणे मोल्डिंग मशीन\nमॅन्युअल स्वयंचलित मोठा धक्का बसला आहे काठ मशीन\n5Gallon मोल्डिंग मशीन फुंका\nअर्ध-स्वयंचलित वाहणे मोल्डिंग मशीन\nपाळीव प्राणी उपांत्य स्वयं धक्का काठ मशीन\nपाणी preform पीसीओ आवडता\nCustmised Prefrom आणि कॅप क्लायंटसाठी\nवन्य-तोंड preform आणि टोपी\nकिलकिले कॅप आणि preform\n18g पाळीव प्राणी preform\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=331&Itemid=534&limitstart=4", "date_download": "2019-11-21T23:58:58Z", "digest": "sha1:U3SMC3HBLEJO2DMEJLZ6TLQXZIULYCTD", "length": 4624, "nlines": 53, "source_domain": "saneguruji.net", "title": "*आई गेली", "raw_content": "गुरुवार, नोव्हेंबर 21, 2019\nनयनानें दुधगांवला तार दिली. रंगाला घेऊन वासुकाका निघाले. परन्तु आईचे प्राण निघून गेले होते. नयनानें रंगाचा फोटो आईच्या हृदयाशीं ठेवला होता.\nवासुकाका नि रंगा आले. तों सारें शून्य होतें. रंगा आईच्या शांत देहाजवळ बसला.\n''आई'' दोनच अक्षरें त्यानें उच्चारिली. आईच्या चरणांवर त्यानें डोकें ठेवलें. तो डोकें उचलीना.\n''रंगा, मी आहें तुला. ऊठ बाळ. नयना, त्याला घेऊन जा'. वासुकाका म्हणाले.\nवासुकाकांचे स्नेही आले. इतर मंडळी आली. वासुकाकांनींच अग्नि दिला' रंगाला त्यांनीं बरोबर नेलें नाहीं. तो चितेंतहि उडी घेईल ते म्हणाले.\nनयना नि रंगा दोघें बसलीं होतीं.\n''आईची सेवा तूं केलीस. नयना तूं भाग्याची. मी कपाळकरंटा. आईला सुख देईन म्हणून माझी आशा. सारीं स्वप्नें संपली. भंगलीं.''\n''रडूं नको रंगा. आईनें एकदां तुझी आठवण केली. रंगा असें म्हणाली. मी म्हटलें काशीताई. रंगाची काळजी नका करुं. मी तुझा फोटो त्यांच्या हातांत दिला. त्या हातांना का कळलें त्या हातांना का डोळे होते त्या हातांना का डोळे होते त्या निर्जीव होत जाणार्‍या हातांनीं तो फोटो घट्ट धरला. पकड सुटेना. मी तो हळूच हृदयाशीं ठेवला. उगी रंगा. तुझ्या आईचे हाल नाहीं झाले. माझ्या गादीवर निजविलें डॉक्टर किती आले होते. परंतु उपाय चालेना. काय करणार आपण त्या निर्जीव होत जाणार्‍या हातांनीं तो फोटो घट्ट धरला. पकड सुटेना. मी तो हळूच हृदयाशीं ठेवला. उगी रंगा. तुझ्या आईचे हाल नाहीं झाले. माझ्या गादीवर निजविलें डॉक्टर किती आले होते. परंतु उपाय चालेना. काय करणार आपण माझी आई लहानपणींच गेली. तुला आतांपर्यंत तरी देवानें दिली.''\n''तुला थोर वासुकाका मिळाले आहेत.''\nआणि रंगाचा मित्र पंढरी आला. दोघे मित्र भेटले. रंगाला रडूं आवरेना.\n''रंगा, उगी. अरे मी लहानपणापासून पोरका आहें. माझ्याकडे रंगा बघ आणि डोळे पूस. चल. आपण बाहेर जाऊं''\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/tag/hindu/page/6/", "date_download": "2019-11-22T00:55:11Z", "digest": "sha1:JKAEDY3ZUHUS426OBFGLDBITW7EPAR75", "length": 14311, "nlines": 138, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "Hindu - Samirsinh Dattopadhye Official Blog", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nसद्‌गुरु बापूंच्या (अनिरुद्धसिंह) कृपाशिर्वादाने शनिवार, दि. १७ एप्रील २०१०, म्हणजेच अक्षयतृतियेच्या दिवसापासून श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌ येथे “श्रीदत्तकैवल्य याग सेवा” सुरू करण्यात आली. श्रीगुरुदत्तात्रेय श्रद्धावानाच्या मनात असलेली सद्‌गुरुतत्वाची भक्ती दृढ करण्याचं कार्य करत असतात. श्रीदत्तकैवल्य यागात सहभागी झाल्यामुळे श्रीदत्तात्रेयांचा आशिर्वाद श्रद्धावानांना लाभतो आणि त्यांची सद्‌गुरुभक्ती दृढ होते. मनात सतत सदगुरु स्मरण राहण्याच्या दिशेने तो प्रगती करतो…आणि श्रीगुरुचरित्रातील १४व्या अध्यायात म्हटल्याप्रमाणे, ज्याचे हृदयीं श्रीगुरुस्मरण त्यासी कैचें भय दारुण त्यासी कैचें भय दारुण काळमृत्यु न बाधे जाण काळमृत्यु न बाधे जाण\nश्रीअनिरुध्द गुरुक्षेत्रम्‌ सेवा Shree Aniruddha Gurukshetram Seva\nरूद्रसेवा कल सोमवार, वह भी सावन मास का, हर सोमवार को श्री अनिरुद्ध गुरुक्षेत्रम में रूद्रसेवा होती है | प्रत्येक श्रद्धावान इस रुद्रसेवा में शामिल हो सकता है | इस विधि के चलते अन्य स्तोत्रों के अलावा ११ बार श्रीरुद्रपाठ किया जा सकता है तथा उस वक्त श्रीदात्तात्रेयजी की मूर्ति पर दूध से अभिषेक किया जा सकता है तथा पूजा में शामिल हुआ जा सकता है | यह मूर्ति बापूजी के\nश्रीअनिरुध्द गुरुक्षेत्रम्‌ सेवा ( Shree Aniruddha Gurukshetram Seva )\nश्रीअनिरुध्द गुरुक्षेत्रम्‌ सेवा रुद्रसेवा आज सोमवार, तोही श्रावणातला. दर सोमवारी श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌ येथे रुद्रसेवा असते. प्रत्येक श्रद्धावान या रुद्रसेवेमध्ये सहभागी होऊ शकतो. हा विधी चालू असताना इतर स्तोत्रांच्या व्यतिरिक्त ११ वेळा श्रीरुद्रपठण केले जाते व त्यावेळी प्रत्येक श्रद्धावान श्रीदत्तात्रेयांच्या मूर्तीवर दुधाने अभिषेक करू शकतो आणि पूजनात सहभागी होऊ शकतो. ही मूर्ती बापूंच्या (अनिरुध्दसिंह) देवघरातील असून, दर गुरुवारी श्रीहरिगुरुग्राम येथे सर्व श्रद्धावानांच्या दर्शनाकरिता आणली जाते. श्रीहरिगुरुग्राम येथे नित्य उपासना झाल्यानंतर ह्याच\nगुरुवाक्य ( Guru vakya ) काल श्रीसाईसच्चरितावर प्रवचन करताना बापूंनी (अनिरुद्धसिंह) पहिल्या अध्यायातील खालील ओवीचे निरुपण सुरु केले. अखंड गुरुवाक्यानुवृत्ती l दृढ धरितां चित्तवृती l श्रध्देचिया अढळ स्थिती l स्थैर्यप्राप्ति निश्‍चळ ll ह्या ओवीच्या पहिल्या चरणाचं निरुपण सुरु झाल. “गुरुवाक्य” म्हणजे नक्की काय हे समजावून सांगताना बापूंनी (अनिरुद्धसिंह) साईनाथांच्या ११ वचनांचं उदाहरण दिलं. प्रत्येक वचन हे जरी साईनाथांचच असलं तरी सुध्दा ह्यातील गुरुवाक्य कोणतं हे त्यांनी सर्व श्रध्दावानांना विचारलं व प्रत्येक जण\nश्रीअश्‍वत्थमारुती पूजन ( Shree Ashwattha Pujan )\nसंत तुकारामांनी एका अभंगात म्हटल्या प्रमाणे “भक्तीचिया वाटा मज दाखवाव्या सुभटा”. बापू (अनिरुद्धसिंह) नेहमी सांगतात की प्रत्येक भक्ताची भक्तीमार��गाची सुरुवात हनुमंतापासूनच होते. बापूंनी (अनिरुद्धसिंह) म्हणूनच सर्व श्रध्दावान मित्रांकरिता चालू केलेला भक्तीचा जल्लोष म्हणजेच श्रीअश्‍वत्थमारुती पूजन. बापूंनी (अनिरुद्धसिंह) पहिला चालू केलेला उत्सव म्हणजे श्रीरामनवमी उत्सव, जो १९९६ साली सुरु झाला व त्यानंतर १९९७ साली श्रीअश्‍वत्थमरुती पूजन उत्सव बापूंनी (अनिरुद्धसिंह) सुरु केला. बापूंच्या देवघरातील हनुमंताची मूर्ती उपासनेची माहिती: * ह्या उत्सवामध्ये बापूंनी (अनिरुद्धसिंह) स्वत:च्या\nरात्र होत आली तरी सद्‌गुरु बापूंच (अनिरुध्दसिंह) दर्शन घेणारी गर्दी काही संपत नव्हती. अनेक भक्त सद्‌गुरुत्त्वाच प्रतिक असणार्‍या त्रिविक्रमाचं पूजन करुन दर्शनाला येत होते. अस सर्व सुरु असताना शेवटी आरतीची वेळ झाली. सर्व प्रथम बापूंनी (अनिरुध्दसिंह) त्यांच्या गुरुंची (करवीता गुरु – श्रीगुरुदत्त) आरती केली. या आरतीच्या वेळेस मात्र माझे सद्‌गुरु पूर्णपणे ’भक्ताच्या’ भूमिकेत शिरतात व आरती करताना तेव्हढेच भावविव्हळ होतात. बापूंच्या (अनिरुध्दसिंह) आरतीतील ’आर्तता’ बापूंच्या (अनिरुध्दसिंह) चेहर्‍यावरील भावांवरुन समजून येते.\nपिपासा-५ और गूँज उठी पिपासा-भाग १ सत्संग समारोह\nअनिरुद्ध भक्तिभाव चैतन्य महासत्संगाची पूर्वतयारी\nन्हाऊ तुझिया प्रेमे – ऑडिओ अल्बम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://www.likhopadho.com/marathi-punchuations", "date_download": "2019-11-21T23:41:00Z", "digest": "sha1:TIPPUUGBMZUR46CNM6Z65TAQTJ5KBMCM", "length": 3365, "nlines": 58, "source_domain": "www.likhopadho.com", "title": "LikhoPadho.com | विराम चिन्ह (Punctuation)", "raw_content": "\nआपण बोलताना मध्ये मध्ये थांबून बोलतो, त्यास ' विराम ' असे म्हणतात .\nलिहिताना हा विराम ज्या चिन्हाने दर्शवला जातो, त्यास ' विरामचिन्हे ' असे म्हणतात .\nपूर्ण विराम (.) (Full Stop) रमा हुशार आहे.\nस्वल्प विराम(,) (Comma) माधव,इकडे ये.\nअर्ध विराम (;) (Semi Colon) तो एक चलाख माणूस आहे; असे त्याचे मित्रही मानतात.\nअपूर्ण विराम (:) (Colon) कृष्णाची खूप नावं आहेत :गोपाळ,गिरिधर,मोहन\n) (Question Mark) तुझ्या शाळेचे नाव काय आहे \nअवतरण चिन्ह (“ “) , (‘ ') (Inverted Commas) अनय म्हणाला,\"माझ्या घरी ये.\"\nसंयोग चिन्ह (-) (Hypen) मेधाने परीक्षेच्या वेळी दिवस - रात्र अभ्यास केला .\nअपसारण चिन्ह (_) (Underline) मुंबई हि महाराष्ट्राची राजधानी आहे.\nविकल्प चिन्ह (/) आज मी मराठी/हिंदीचा अभ्यास करेन.\nनामाचे प्रकार(Types of Noun)\nएका शब्दाचे अनेक अर्थ (Ambiguous Words)\nशब्दसमूहाबद्दल एक शब्द (One word substitution)\nप्राणी आणि त्यांची पिल्ले (Babies of Animals/Birds)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.bolbhidu.com/is-india-is-losing-its-control-over-chabahar-port/", "date_download": "2019-11-21T23:53:40Z", "digest": "sha1:RBWLKYSHTXGFHTCQWPNBCL2CWWI5DACO", "length": 16838, "nlines": 110, "source_domain": "www.bolbhidu.com", "title": "चाबहार बंदरावरील भारताची पकड निसटण्याची भीती….!!! - BolBhidu.com", "raw_content": "\nखानाबदोश – अविनाश वीर\nनवा भि़डू नवं राज्य\nAllआपलं घरदारइलेक्शनसातबारादिल्ली दरबारमाहितीच्या अधिकारातमुंबई दरबार\nआणि मुंबई महाराष्ट्राला देणार नाही म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर चप्पलेचा वर्षाव होऊ लागला\nआंदोलने फक्त जेएनयुमध्ये होत नाही. आयआयटीमध्ये सुद्धा आंदोलन सुरु आहे.\nआणि सयाजी महाराजांनी १०१ सोन्याची नाणी डिपॉजीट भरून बँक सुरु केली.\nमराठ्यांच्या धास्तीमुळं जगातली सगळ्यात मोठी तोफ बनवण्यात आली होती.\nAll“UNCENSORED”- अमोल उदगीरकरकाळीज स्पेशलिस्टखानाबदोश – अविनाश वीरगेम ऑफ थ्रोन्सग्यान की दुकाननजरियानवा भि़डू नवं राज्यमुव्ही मदारी\nगेम ऑफ थ्रोन्समध्ये कोणाची शीट लागणार\nगेम ऑफ थ्रोन्स लिहिणारा जॉर्ज आर आर आबा नेमका हाय तरी…\nपाकिस्तानात सापडलाय गरीबांचा टिरीयन लॅनिस्टर.\nनवा भि़डू नवं राज्य\nफिल्मफेअरच्या बाहुलीला स्कूटरचा प्रवास घडवणारे सयाजी शिंदे.\nHome तात्काळ चाबहार बंदरावरील भारताची पकड निसटण्याची भीती….\nचाबहार बंदरावरील भारताची पकड निसटण्याची भीती….\nआंतरराष्ट्रीय राजकारणात नेहमीच स्वतःच्या राष्ट्राचा फायदा आणि हितसंबंधांची जपणूक या बाबींना अतिशय महत्व असतं. गेल्या महिन्यात पाकिस्तानातील इस्लामाबाद येथील ‘इन्स्टिट्यूट ऑफ स्ट्रेटेजिक स्टडीज’ मध्ये व्याख्यान देताना इराणचे परराष्ट्रमंत्री जावेद झरीफ यांनी पाकिस्तान आणि चीनला चाबहार बंदराच्या विकासमध्ये सहकार्य करण्यासाठी आमंत्रित केलं. इराणचे अध्यक्ष हसन रौहानी यांनी केलेल्या भारत दौऱ्यानंतर इराणी परराष्ट्र मंत्र्यांचं हे वक्तव्य लक्षवेधी ठरतं. भारत-इराण द्विपक्षीय संबंधांमध्ये सगळंच आलबेल नाही, असं ठामपणे म्हणण्यास इराणी परराष्ट्र मंत्र्यांचं विधान बळकटी देतं.\nबंदर विकासावरून उभय राष्ट्रात नेमकं काय झालं…\n‘बिझनेस स्टॅंडर्ड’मधील एका बातमीनुसार, ‘भारत चाबहार बंदराच्या विकासामध्ये दिरंगाई करत असल्याने या बंदराच्या विकासाला खीळ बसत आहे’ असा दावा इराणने केलाय. या बंदराचे काम ‘इंडिया पोर्ट ग्लोबल’ ही भारत सरकारची कंपनी बघत असून वारंवार कालावधी वाढवून देऊन सुद्धा कंपनीला बंदरावरील टर्मिनल्स सुरू करण्यात अपयश आलंय. तसंच बंदरावरील इतरही अनेक विकासकामे लांबणीवर पडली आहेत. या पार्श्वभूमीवर इराणने भारतावरचा दबाव वाढवण्यासाठी चीन आणि पाकिस्तानला चुचकारलं असल्याचं दिसतंय.\nचाबहार भारतासाठी महत्वाचे का आहे…\n‘चाबहार’ हे इराणच्या दक्षिण-पूर्व किनारपट्टीवरील बंदर असून ते सामरीकदृष्ट्या अत्यंत महत्वाचे आहे. या बंदराच्या विकासातून भारताचे अनेक सामरिक आणि व्यापारी उद्देश साध्य होणार आहेत. चाबहार बंदर आणि प्रस्तवित इराण ते अफगाणिस्तान रेल्वे मार्गाच्या उभारणीमुळे भारताला मध्य आशियातील बाजारपेठेत शिरकाव करता येईल. ‘मध्य आशिया’ हे नैसर्गिक वायूचे कोठार म्हणून ओळखले जाते. वेगाने विकसित होणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेला इंधनाचा बराचसा पुरवठा येथून होऊ शकतो. रस्ते आणि रेल्वे मार्गांच्या आधारे या भागात चीनने आपले बस्तान बसवले आहे. २०१५ मध्ये चीनचा मध्य आशियाशी असणारा व्यापार १८ अब्ज डॉलर होता, त्या तुलनेत भारताचा मध्य आशियाशी असणारा व्यापार फक्त १ अब्ज डॉलर एवढाच होता. सहाजिकच या बंदरामुळे भारताच्या उत्पादन क्षेत्रासाठी नवी बाजारपेठ निर्माण करण्याची संधी या निमित्ताने भारताला उपलब्ध झाली आहे.\nमध्य आशियातील कझाकिस्तान, किर्गिज़स्तान, उझबेकिस्तान,तुर्कमेनिस्तान,ताजिकिस्तान ही राष्ट्रे भारताला मध्य आशियातील चीनचा प्रतिस्पर्धी म्हणून पाहतात. त्यामुळे भारताची मध्य आशियातील उपस्थिती ही या प्रदेशातील समतोल राखण्यासाठी आवश्यक आहे. नोव्हेंबर २०१७ मध्ये भारताने प्रथमच चाबहारमार्गे अफगाणिस्तानला गहू निर्यात केला. या घटनेमुळे अफगाणिस्तानच्या व्यापारविश्वात समाधानाचे वातावरण आहे. अफगणिस्तानमध्ये लोहखनिजाचे मोठे साठे असून ते भारताची लोह्खानिजाची गरज बघता भारतासाठी उपयुक्त ठरू शकतात. चाबहार बंदरामुळे भारत-अफगणिस्तान असा व्यापार थेट होऊ शकेल, त्यातला पाकिस्तानचा अडथळा दूर होईल.\nसामरीकदृष्ट्या हा प्रकल्प महत्वाचा ठरण्याचे कारण म्हणजे या बंदरापासून केवळ ७२ किमी अंतरावर,पाकिस्तानमध्ये ‘ग्वादर’ बंदर विकसित करण्यास चीनने सुरुवात ��ेली आहे. त्यामुळे पॅसिफिक महासागरातील चीन आता हिंदी महासागरात येऊन धडकला आहे. चीनने हे बंदर आणि त्या भागातील आर्थिक विकासासाठी सुमारे 50 अब्ज गुंतवणुकीचे उद्दिष्ट ठेवले आहे. तसंच यामार्फत चीन हिंदी महासगरावर नियंत्रण ठेऊ पहात आहे. या पार्श्वभूमीवर भारत विकसित करत असलेल्या बंदराला विशेष महत्व येते. यामुळे चीनवर अगदी हाकेच्या अंतरावरून नियंत्रण ठेवता येऊ शकते. ही स्पर्धा उभय देशांच्या भूमिपासून दूरवर खेळली जाऊ शकते. त्यामुळे हा प्रकल्प भारतासाठी अत्यंत महत्वाचा ठरतो.\nचीनला या प्रकल्पात सहभाग मिळाला तर…\nइराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी चीनच्या गुंतवणुकीचे स्वागत केले असून जर या बंदर विकास प्रकल्पात चीनला सहभाग मिळाला तर भारताचा या भागावरील प्रभाव संपुष्टात येऊ शकतो. हे भारताला परवडण्यासारखे नाही. एखादा देश जेव्हा दुसऱ्या राष्ट्रात गुंतवणूक करतो, तेव्हा तो स्वहित प्राधान्याने पाहतो. चीनदेखील इराणसमोर काही जाचक अटी ठेऊ शकतो शकतो ज्यामुळे भारताच्या मध्य आशिया कॉरिडॉर विकसित करण्यामध्ये अडचणी येऊ शकतात. तसंच चीनचं दोन्ही बंदरावर नियंत्रण येऊन युद्धकालीन परिस्थिती उद्भवलीच तर या बंदरांचा उपयोग चीन भारताची नाकेबंदी करण्यासाठी करू शकेल. या पार्श्वभूमीवर चाबहार बंदर विकास प्रकल्पात चीनी ड्रॅगनचा शिरकाव होऊ देणं, अंतिमतः भारताच्या दृष्टीने धोकादायक आहे. त्यामुळे भारत आणि इराण यांनी चर्चेद्वारे हा प्रश्न मार्गी लावणे अपेक्षित आहे.\nइन्स्टिट्यूट ऑफ स्ट्रेटेजिक स्टडीज\nPrevious articleगुरांमागची माणसं.. माणसांमागची गुरं…\nNext articleमी दररोज एक ते दोन किलो शिव्या खातो- नरेंद्र मोदी\nआंदोलने फक्त जेएनयुमध्ये होत नाही. आयआयटीमध्ये सुद्धा आंदोलन सुरु आहे.\nशेतकरी विचारतोय, “आम्हाला प्रति गुंठा ८० रुपये मदत देणाऱ्या राज्यपालांचा पगार किती\n‘लिरील गर्ल’, ‘हमारा बजाज’ आणि ‘फेअर अँड हँडसम’ देणारा जाहिरात क्षेत्रातला ‘बाप माणूस’ \nबॉम्बस्फोटावेळी मुंबईला वाचवणारा “जंजीर”\nराष्ट्रपती राजवट लागू झाली पण आमदारांना आता पगारपाणी भेटणार का नाही \nऐंशी हजार कोटींची अब्रू \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.com/raj-thakcerays-speech-in-bhandup/", "date_download": "2019-11-22T00:45:06Z", "digest": "sha1:VK3ZJIP32O4U27TSHYW7GG75RGV3KY7D", "length": 11210, "nlines": 132, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates मुंबईत चौथी भाषा आणायचा प्रयत्न कराल तर बांबू बसेल- राज ठाकरे", "raw_content": "\nउत्तर महाराष्ट्र – नाशिक\nपश्चिम महाराष्ट्र – पुणे\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nमुंबईत चौथी भाषा आणायचा प्रयत्न कराल तर बांबू बसेल- राज ठाकरे\nमुंबईत चौथी भाषा आणायचा प्रयत्न कराल तर बांबू बसेल- राज ठाकरे\nभांडूप येथे राज ठाकरे यांनी जाहीर सभेत राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला.\nसंबंधित बातमी- ED ची नोटिस आली, तरी माझं थोबाड थांबणार नाही- राज ठाकरे\nकाय म्हणाले राज ठाकरे\nप्रत्येक निवडणुकीत नागरिकांच्या आयुष्यातील 5 वर्षं जातात.\nनिवडणुकीत वाट्टेल ती आश्वासनं दिली जातात आणि पुढे लोकं विसरतात.\nमहापालिकेच्या शाळांतून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना महापालिकेच्या नोकरीत प्राधान्य हे आश्वासन होतं, काय झालं त्या आश्वासनाच\nआधुनिक तंत्र वापरून खड्ड्यांचा प्रश्न कायमचा निकालात काढणार\nखड्डे पडत आहेत, कंत्राटदार कमवतोय, तरीही आपण प्रश्न विचारत नाही\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्र राज्याला कर्जबाजारी केलं.\nशेतकऱ्यांच्यात निराशा पसरली आहे, असं भाजपने 2014 च्या जाहीरनाम्यात म्हणलं होतं.\nकाय वेगळं घडलं, महाराष्ट्राच्या डोक्यावरचं कर्ज वाढलं आहे, शेतकरी निराश आहे, तो आत्महत्या करतोय, काय बदल झाला\nहे ही वाचा- राज्याला प्रबळ, कणखर विरोधी पक्षाची गरज आहे – राज ठाकरे\nकोणतं आंदोलन अर्धवट सोडलं\nत्रिभाषासूत्र ठीक आहे. मात्र मुंबईत चौथी भाषा आणायचा प्रयत्न कराल तर बांबू बसेल.\nटोलमुक्त महाराष्ट्र करू असं भाजपचं जाहीरनाम्यात आश्वासन दिलं होत\nकुठे झाला टोलमुक्त महाराष्ट्र\nजे 78 टोल बंद झाले ते टोल महाराष्ट्र सैनिकांच्या दणक्यामुळे झालं.\nएल्फिन्स्टनच्या दुर्दैवी अपघातानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जे आंदोलन केलं, त्यामुळे स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त झाला.\nपण पुन्हा तो परिसर सरकारी आशीर्वादाने फेरीवाल्यानी भरले.\nआंदोलनं आम्ही करायची, सरकार काहीच करणार नाही.\nतरीही माध्यमं मला विचारणार की तुम्ही आंदोलनं अर्धवट सोडता\nआझाद मैदानावर रझाकारांच्या मोर्च्याच्या वेळेस रझाकारांनी पोलिसांवर हात उचलला, त्यावेळेस बाकीचे पक्ष शेपट्या घालून बसले होते, पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मोर्चा क��ढला होता. पोलिसांवरच्या हल्ल्याचा निषेध नोंदवला होता.\nनोटबंदीच्या दहाव्या दिवशी मी बोललो होतो, की सरकारच्या या निर्णयामुळे उद्योगधंदे बंद पडत जाणार, देशावर बेकारीचं सावट येणार.. आणि तसंच घडलं.\nआहेत त्या नोकऱ्या जात आहेत, नवीन नोकऱ्या निर्माण होत नाहीयेत, ही वेळ आणली कोणी\nअटकेपार झेंडे फडकवणारा महाराष्ट्र थंड का\nआणि अशा वेळेस सरकारला प्रश्न विचारायचा कोणी असा हतबल महाराष्ट्र मी नाही बघू शकत असा हतबल महाराष्ट्र मी नाही बघू शकत अटकेपार झेंडा नेणारा महाराष्ट्र आज गलितगात्र पडलाय, थंड झालाय. महाराष्ट्राला आसपासच्या घटनांचा राग का येत नाहीये अटकेपार झेंडा नेणारा महाराष्ट्र आज गलितगात्र पडलाय, थंड झालाय. महाराष्ट्राला आसपासच्या घटनांचा राग का येत नाहीये चीड का येत नाहीये कोणाला\nया रागाला आवाज द्यायचा असेल तर सक्षम विरोधी पक्ष हवाय. आज विरोधी पक्षाचे नेतेच सत्ताधाऱ्यांच्यात जाऊन बसलाय.\nमेट्रो कारशेडसाठी आरे कॉलनीतील 2700 झाडं भर रात्री कापून टाकली.\nआपल्या संस्कृतीत रात्री आपण झाडाची फुलं काढत नाहीत आणि इथे ह्यांनी झाडांची कत्तल केली.\nन्यायालय देखील रात्री निर्णय देतं तो देखील राज्य सरकारच्या बाजूने. ह्या सगळ्यावर आवाज कोण उठवणार\nPrevious ड्रॅगन आला रे …\nNext निवडणूक प्रचारामुळे नाका कामगारांना मिळतोय रोजगार\nनिकालापूर्वी मुख्यमंत्री केदारनाथ यात्रेवर\nशिवसेना 100 च्या वर जागा जिंकेल, संजय राऊत यांना विश्वास\nथ्रेसरमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू\nनिकालापूर्वी मुख्यमंत्री केदारनाथ यात्रेवर\nशिवसेना 100 च्या वर जागा जिंकेल, संजय राऊत यांना विश्वास\n‘हाऊसफुल्ल 4’ मुळे मराठी सिनेमांना थिएटर्स नाही\nथ्रेसरमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू\nकोच्ची खासदारच्या पत्नीच्या ‘या’ पोस्टमुळे नेटकरी संतापले\nनिकालापूर्वी मुख्यमंत्री केदारनाथ यात्रेवर\nशिवसेना 100 च्या वर जागा जिंकेल, संजय राऊत यांना विश्वास\n‘हाऊसफुल्ल 4’ मुळे मराठी सिनेमांना थिएटर्स नाही\nथ्रेसरमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू\nकोच्ची खासदारच्या पत्नीच्या ‘या’ पोस्टमुळे नेटकरी संतापले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ayushdarpanmarathiblog.wordpress.com/2017/09/02/%E2%80%8B%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%B2-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%A8-23/", "date_download": "2019-11-22T00:07:01Z", "digest": "sha1:WKSBSMCFMK7MJEXXMOWDPNJG3SPCHKWO", "length": 8460, "nlines": 211, "source_domain": "ayushdarpanmarathiblog.wordpress.com", "title": "​हर्बल गार्डन – AyushDarpanMarathi", "raw_content": "\nहा ब्लॉग मराठी लोकांसाठी असून, याची निर्मिती तथा संपादन आयुष दर्पण या स्वास्थ पत्रिका द्वारे केले जाते . आमचा उद्देश सामाजिक माहिती पोहोचविने असून आम्ही त्या साठीच कार्यरत आहोत . www.ayushdarpan.org\nबऱ्याच घरामध्ये पुर्वीपार पासून आठ दिवसातून एकदा पोट साफ करायला एरंड तेल घेण्याची प्रथाच आहे जणू.चला तर आज आपण ह्या एरंडाची थोडक्यात ओळख करून घेउयात.\nह्याचे २-६ मीटर उंचीचे गुल्म असते,पाने रूंद व खंडीत कडा युक्त असून हाताच्या बोटां प्रमाणे हे पान भासते.ह्याला येणारी फुले एकलिंगी असतात.तर फळ कच्चे असताना हिरवे मऊ व काटे असलेले असते.ह्यात दोन कप्पे असतात.ह्याचे बी द्विदल असते.तर मुळ वरच्या भागात जाड व टोकाला निमुळती होत जाते.\nह्याचे उपयुक्तांग आहे पाने,बीज,तेल व मुळ.ह्याची चव गोड,कडू,तिखट असून हे उष्ण गुणाचे असते.तसेच हे स्निग्ध,तीक्ष्ण,सुक्ष्म,जड असते.एरंड वातकफनाशक आहे.\nआता आपण ह्याचे उपयोग पाहू:\n१)सुज आलेल्या भागावर एरंडाची पाने गरम करून बांधतात.\n२)पोटदुखीत एरंड मुळाचा काढा हिंग व सैंधव घालून देतात.\n३)आमवातामध्ये एरंड तेल सुंठीच्या काढ्यासोबत देतात.\n४)बाळंतीणीस अंगावर दुध सुटायला एरंड तेलाचा अभ्यंग करतात.\n५)पोट फुगले असल्यास एरंडाची पाने व बियांची चटणी गरम करून पोटावर बांधतात.\n(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )\nPrevious Post ​हर्बल गार्डन\nNext Post आजची आरोग्यटीप\nDR.GOKULSINGH G.MUMB… on झटपट व्हाट्स अँप डॉक्टर\nchetan chauhan on फेसाळत्या बुडबुड्यांचे गोड व्य…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/sports/badminton/chess-competition/articleshow/71984046.cms", "date_download": "2019-11-22T00:26:02Z", "digest": "sha1:LCYYWC7MD2OVJJSVGYSXK57K7BVZJVC4", "length": 11186, "nlines": 161, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "badminton News: बुद्धिबळ स्पर्धा - chess competition | Maharashtra Times", "raw_content": "\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'WATCH LIVE TV\nवेदांत पिंपळखरे, ऋतुजा बक्षी, ऋषभ गोखले, शंतनू मिराशी यांनी वरिष्ठ गटाच्या राज्य निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेतील दुसऱ्या फेरीत आपापल्या ...\nवेदांत, ऋतुजा यांचे विजय\nपुणे : वेदांत पिंपळखरे, ऋतुजा बक्षी, ऋषभ गोखले, शंतनू मिराशी यांनी वरिष्ठ गटाच्या राज्य निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेतील दुसऱ्या फेरीत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर विजय नोंदविला.\nसदाशिव पेठेतील फडके हॉलमध्ये शुक्रवारपासून या स्पर्धेला प्रारंभ झाला. स्पर्धेचे उद्घाटन शिवछत्रपती पुरस्कार विजेते जोसेफ डिसूझा आणि पुणे जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव राजेंद्र कोंडे यांच्या हस्ते करण्यात आले.\nदुसऱ्या फेरीचे निकाल : प्रथमेश शेरला (१ गुण) पराभूत वि. वेदांत पिंपळखरे (२ गुण), ऋतुजा बक्षी (२) वि. वि. मंदार बिलपे (१), तन्वी बोराटे (१) पराभूत वि. ऋषभ गोखले (२), धीरेन मोर (१) पराभूत वि. शंतनू मिराशी (२), यश राणे (१) पराभूत वि. अविष्कार वानखेडे (२), किरण पंडितराव (२) वि. वि. स्वरूप जोशी (१), दिगंबर जाईल (२) वि. वि. ओजस देवशतरावर (१), नरेंद्र एन. (१) पराभूत वि. केवल निर्गुण (२), हिमांशू छाब्रा (२) वि. वि. यश पंढरपुरे (१), साईराज गायकवाड (२) वि. वि. सचिन बिलपे (१), विनीत धूत (२) वि. वि. अनीश अगवणे (१), दीपक भानगावकर (१) पराभूत वि. सिद्धान्त ताम्हणकर (२), अभिजित जोशी (२) वि. वि. शरथ नायर (१), तुषार चव्हाण (१) पराभूत वि. गणेश ताजणे (२), संजीव मिश्रा (२) वि. वि. अर्चित नरोटे (१).\n जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत ठरली अजिंक्य\nआज आईचा वाढदिवस, विजय समर्पितः सिंधू\nमानसी जोशी वर्ल्ड चॅम्पियन\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\n'असा' झाला गायिका गीता माळी यांच्या कारला अपघ...\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nआजचं राशी भविष्य: दि. २१ नोव्हेंबर २०१९\nमुंबईच्या रस्त्यावर धावतेय भन्नाट रिक्षा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nSPG सुरक्षा हटवण्याच्या निर्णयावर प्रियंका गांधींची 'ही' प्र...\n'अशी' आहे जीप कॉम्पास ट्रेलहॉक\nमी दलितविरोधी वक्तव्य केले नाही: बाबा रामदेव\nभाजपच्या नेतृत्वात झारखंड नक्षलवादी मुक्त झाला: शहा\nमथुरेत माकड सफारी सुरू करा; हेमामालिनी यांची उपरोधिक मागणी\n९३ टक्के भारतीयांना H4 अंतर्गत अमेरिकेत व्हिसा\nआजपासून भारत-बांगलादेश 'गुलाबी' कसोटी\nअनिश नंबियारचा अष्टपैलू खेळ\nएकाच दिवशी तीन सुवर्णवेध\nसान्वी, साहिल जिल्हा संघाचे कर्णधार\nमॉइल एकादशची विजयी आगेकूच\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/chitti-aso-dyave-samadhan-news/mind-stable-thoughts-1337493/", "date_download": "2019-11-22T01:09:53Z", "digest": "sha1:TKZTPQ2EG2EE6J4HEV427SZS77RX4JLP", "length": 12406, "nlines": 189, "source_domain": "www.loksatta.com", "title": "mind stable thoughts|पै चराचर विनोदे पाहिजे | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनायजेरियन नागरिकांना घर भाडय़ाने देणाऱ्या ५ जणांवर गुन्हा\nसिडकोच्या घरांची सोडत आगरी कोळी भवनात\nवाहतूक कोंडीवरून नगरसेवक आक्रमक\nकांदा दराची चढाई सुरूच\nधुळ्यात महाआघाडीचा प्रयोग यशस्वी होणार\nचित्ती असो द्यावे समाधान »\nपै चराचर विनोदे पाहिजे\nपै चराचर विनोदे पाहिजे\nविनोदी अभंगांनी लोकांना अंतर्मुख ही केले.\nपै चराचर विनोदे पाहिजे, मग तेणे सुखे घरी राहिजे..\nज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वरांनी जीवनात विनोदाचे महत्त्वही सांगितले आहे. विनोद हा आनंदी मनाचा आरसा आहे असेही ते म्हणतात. जगाकडे विनोदी दृष्टीने पाहिल्यास मनाचा क्षोभ कमी होतो. अनेक संतांनी समाजाला विनोदातून प्रबोधन केले. ‘आवा निघाली पंढरपुरा..’ अशासारख्या विनोदी अभंगांनी लोकांना अंतर्मुख ही केले. ओशोंचं एक वचन आहे. If you find a saint, who has no sense of humor, then he is not a saint at all संतांप्रमाणे आपल्या महाराष्ट्रात चि. वि. जोशी, पु. ल. देशपांडे, आचार्य अत्रे, राम गणेश गडकरी अशा अनेक लेखकांनी आपल्या विनोदी साहित्याने समाजप्रबोधन केले. आपल्या ‘हसवणूक’ या पुस्तकात, पु. ल. म्हणतात, ‘जन्म आणि मृत्यू या दोन टोकांमध्ये पकडून नियतीने चालवलेली फसवणूक एकदा लक्षात आली की त्यातून सुटायला आपली आणि आपल्या भोवती जमणाऱ्या माणसांची हसवणूक करण्यापलीकडे आपण आणखी काय करणार’ विनोदाने मनावरचा ताण कमी होतो आणि हा ताण कमी झाला की आरोग्य सुधारते हे\nडॉ. नॉर्मन कझीन्स यांनी स्वत:वर प्रयोग करून सिद्ध केले. हे डॉक्टर गंभीर आजारांनी त्रस्त होते. औषधोपचारांना प्रतिसाद मिळत नव्हता. बरेच दिवस रुग्णालयात राहिल्यानंतर त्यांना वाटले नकारात्मक विचारांनी प्रकृती बिघडते. तर सकारात्मक विचारांनी ती सुधारायला हवी. त्यांनी रुग्णालयात राहण्याऐवजी हॉटेलमध्ये राहून उपचार घ्यायचे नक्की केले. हॉटेलमध्ये औषधाचा भाग म्हणून रोज एक विनोदी चित्रपट पाहायचा निर्धार केला. विनोदी चित्रपटामुळे त्यांचे मन प्रफुल्लित राहू लागले. आश्चर्य म्हणजे साधारण महिनाभराने त्यांचे शरीर औषधांना प्रतिसाद देऊ लागले आणि हे डॉक्टर पूर्ण बरे झाले. Anatomy of illness या त्यांच्या पुस्तकात ही सर्व माहिती दिली आहे. आपल्याला आणि दुसऱ्यांना आनंद देणारा निर्मळ विनोद असावा हे ते आवर्जून सांगतात. मंगेश पाडगावकरांनी पु. लं. बद्दल म्हटले आहे. पु.लं. स्पर्श होताच दु:खे पळाली, नवा सूर आनंद यात्रा मिळाली. निराशेतून माणसे मुक्त झाली, जगू लागली, हास्यगंगेत न्हाली.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nVIDEO : शिवाजी नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणा...\nशिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याबद्दल शरद म्हणतो, 'नजरेचा इशारा इकडे तिकडे झाला तरी...'\n'या' बॉलिवूड अभिनेत्रीचे होते पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत अफेअर\nया देशात सापडला ९० वर्षांपूर्वीचा मिकी माऊस\n‘तान्हाजी'च्या ट्रेलर लाँचला पत्रकाराने तैमुरबद्दल विचारला 'हा' मजेदार प्रश्न, सैफ म्हणाला...\nबनावट नोटांप्रकरणी एकही गुन्हा दाखल नाही\n‘कर्करोग योद्धय़ां’कडून राज्यात २०३४ शस्त्रक्रिया\nअमित शहांकडून झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अयोध्येचा मुद्दा\nभारतीय क्रिकेटमध्ये गुलाबी क्रांती\nयूएनएससीमध्ये पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित\n‘देशातील राष्ट्रीय महामार्गाच्या ५६६ प्रकल्पांना विलंब’\nकाश्मीरमध्ये दुकाने, व्यापारी संकुले दुसऱ्या दिवशीही बंद\nकेंद्र सरकारच्या नोकऱ्यांमधील ७ लाख पदे रिक्त\n‘काश्मीरमध्ये संपूर्ण निर्बंध असल्याचा आरोप करणाऱ्या याचिका चुकीच्या’\nप्रकाशझोतातील कसोटीकडे मनोरंजन म्हणून पाहू नये\n\"नथुराम गोडसे आमच्या मनात\" म्हणत सुभाषचंद्र बोस यांच्या पणतीने केली पूजा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/aaditya-thackrey-shinoli-programme-31928", "date_download": "2019-11-21T23:21:16Z", "digest": "sha1:6FULSFU75YDC5VWK23OYV5IE3DTPQEZF", "length": 6595, "nlines": 135, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "aaditya thackrey shinoli programme | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nआदित्य ठाकरेंच्या पायऱ्याव���ील संवादाची चर्चा जोरात\nआदित्य ठाकरेंच्या पायऱ्यावरील संवादाची चर्चा जोरात\nआदित्य ठाकरेंच्या पायऱ्यावरील संवादाची चर्चा जोरात\nबुधवार, 19 डिसेंबर 2018\nबेळगाव विमानतळावरुन मोठा पोलीस फौजफाटा, बॉडीगार्ड, शिवसैनिकांच्या ताफ्यातच ते केदारी रेडेकर फौंडेशनच्या कार्यक्रमात दाखल झाले.\nकोल्हापूर : चंदगड तालुक्‍यातील शिनोळी येथे आलेल्या आदित्य ठाकरे यांनी व्यासपीठावर जाण्यासाठी ठेवलेल्या स्टॅण्डवरील पायऱ्यावर बसून युवकांशी साधलेला संवाद आता चांगलाच चर्चेचा बनला आहे.\nयुवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे मंगळवारी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आगमन झाले. बेळगाव विमानतळावरुन मोठा पोलीस फौजफाटा, बॉडीगार्ड, शिवसैनिकांच्या ताफ्यातच ते केदारी रेडेकर फौंडेशनच्या कार्यक्रमात दाखल झाले.\nभव्य व्यासपीठावरुन ठाकरे युवकांशी काय संवाद साधणार हे विद्यार्थी, युवकांप्रमाणेच सेनेच्या नेत्यांनाही चिंता लागून राहिली होती. मात्र ठाकरे यांनी थेट हातात माईक घेत व्यासपीठावर जाण्यासाठी ज्या पायऱ्या लावण्यात आल्या होत्या, त्यावरच ठिय्या ठोकून युवकांशी संवाद साधला.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nबेळगाव विमानतळ कोल्हापूर चंदगड\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan-news/ratnagiri/cm-devendra-fadnavis-to-address-public-rally-in-kankavli-for-bjp-candidate-nitesh-rane/articleshow/71594559.cms", "date_download": "2019-11-22T00:59:28Z", "digest": "sha1:VSNRP67AAEYH7E35T7FMQPLOXMYRP632", "length": 15860, "nlines": 181, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Fadnavis in Kankavli: कणकवलीच्या सभेत मुख्यमंत्री कोणाच्या विरोधात बोलणार? - cm devendra fadnavis to address public rally in kankavli for bjp candidate nitesh rane | Maharashtra Times", "raw_content": "\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'WATCH LIVE TV\nकणकवलीच्या सभेत मुख्यमंत्री कोणाच्या विरोधात बोलणार\nमहायुतीमधील प्रमुख घटक पक्ष भाजप व शिवसेनेचे उमेदवार समोरासमोर असलेल्या कणकवली विधानसभा मतदारसंघात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे. शिवसेनेनं इथं खुलेआम भाजपच्या नीतेश राणे यांच्या विरोधात उमेदवार उतरवल्यानं फडणवीस नेमके कोणाच्या विरोधात आणि काय बोलणार, याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे.\nकण��वलीच्या सभेत मुख्यमंत्री कोणाच्या विरोधात बोलणार\nसिंधुदुर्ग: महायुतीमधील प्रमुख घटक पक्ष भाजप व शिवसेनेचे उमेदवार समोरासमोर असलेल्या कणकवली विधानसभा मतदारसंघात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे. शिवसेनेनं इथं खुलेआम भाजपच्या नीतेश राणे यांच्या विरोधात उमेदवार उतरवल्यानं फडणवीस नेमके कोणाच्या विरोधात आणि काय बोलणार, याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे.\nभाजप-शिवसेनेची युती झाल्यानंतरही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी बंडखोरी करत एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकला आहे. बहुतेक ठिकाणी बंडखोर हे अपक्ष किंवा अन्य पक्षाच्या तिकिटांवर लढत आहेत. सिंधुदुर्गातील परिस्थिती मात्र वेगळी आहे. येथील कणकवली विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार नीतेश राणे यांच्या विरोधात शिवसेनेनं अधिकृतरित्या सतीश सावंत यांना रिंगणात उतरवले आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून जिल्ह्यातील कुडाळ व सावंतवाडी मतदारसंघात भाजपनं बंडखोर उमेदवार उतरवत शिवसेनेला आव्हान दिलं आहे. त्यामुळं सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरता युती तुटल्यात जमा आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज तिथं जाहीर सभा घेणार आहेत. ते शिवसेनेच्या उमेदवाराविरोधात बोलणार का, याबद्दल उत्सुकता आहे.\nउद्धव ठाकरे देखील सभा घेणार\n'ज्या मतदारसंघात वाद आहे. दोन्ही पक्षाचे उमेदवार आहेत, तिथं सर्वोच्च नेत्यांनी जाऊ नये, असा अलिखित करार आहे. तो दोन्हीकडून पाळला जाईल, अशी अपेक्षा आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांनी कणकवली किंवा सिंधुदुर्गात सभा घेतली तर उद्धव ठाकरे सुद्धा सभा घेतील,' अशी भूमिका शिवसेनेनं याआधीच मांडली आहे. मात्र, आज मुख्यमंत्री कणकवलीत जाहीर सभेला संबोधित करणार असल्यानं शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील सभा घेतील, हे जवळपास निश्चित झालं आहे.\nमहाराष्ट्र विधानसभेच्या एकूण २८८ जागांसाठी मतदान होणार असून त्यासाठी ८ कोटी ९५ लाख ६२ हजार ७०६ मतदारांची नोंदणी झाली आहे. महाराष्ट्रात एकूण ९५,४७३ मतदान केंद्रं असून १.८ लाख ईव्हीएमचा मतदानासाठी वापर होणार आहे.\nनिवडणुकीच्या सर्व बातम्या, व्हिडिओ एकाच क्लिकवर\n२७ सप्टेंबर : निवडणुकीची अधिसूचना\n४ ऑक्टोबर : उमेदवारी अर्जासाठी मुदत\n५ ऑक्टोबर : उमेदवारी अर्जांची छाननी\n७ ऑक्टोबर : अर्ज मागे घेण्याची मुदत\n२१ ऑक्टोबर : मतदान\n२४ ऑक्टोबर : मतमोजणी\nबिबट्याच्या दर्शनानं खानू गावात घबराट\nचौथ्या पर्यावरण संमेलनाचा चिपळूणात समारोप\nसिंधुदुर्गः राणे, नाईक, केसरकरांनी गड राखले\nकोकणाला 'क्यार' वादळाचा तडाखा; अतिवृष्टीचाही इशारा\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nइतर बातम्या:महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९|देवेंद्र फडणवीस कणकवली|कणकवली विधानसभा मतदारसंघ|maharashtra vidhan sabha nivadnuk 2019|kankavli vidhan sabha|Fadnavis in Kankavli|CM Devendra Fadnavis\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\n'असा' झाला गायिका गीता माळी यांच्या कारला अपघ...\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nSPG सुरक्षा हटवण्याच्या निर्णयावर प्रियंका गांधींची 'ही' प्र...\n'अशी' आहे जीप कॉम्पास ट्रेलहॉक\nमी दलितविरोधी वक्तव्य केले नाही: बाबा रामदेव\nभाजपच्या नेतृत्वात झारखंड नक्षलवादी मुक्त झाला: शहा\nमथुरेत माकड सफारी सुरू करा; हेमामालिनी यांची उपरोधिक मागणी\n९३ टक्के भारतीयांना H4 अंतर्गत अमेरिकेत व्हिसा\n'महिला या प्रेरणेचा स्रोत'\nहंसच्या सुटकेमुळे टळला अनर्थ\nबनावट नंबरप्लेट लावणाऱ्या टेम्पोचालकावर गुन्हा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nकणकवलीच्या सभेत मुख्यमंत्री कोणाच्या विरोधात बोलणार\nमुख्यमंत्री व उद्धव ठाकरे यांची सिंधुदुर्गात सभा...\nत्या दिवशी शिवसेना आणि माझा विषय संपेल: नीलेश राणे...\n...तर उद्धव ठाकरे सिंधुदुर्गात सभा घेणार: सुभाष देसाई...\nसीएमच्या हेलिकॉप्टरची चाके चिखलात रुतली...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87", "date_download": "2019-11-22T00:02:47Z", "digest": "sha1:5H7XR76L7SCBBCI3ZZHGEZYZ7LJA3UTK", "length": 20080, "nlines": 376, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "संयुक्त राष्ट्रे - विकिपीडिया", "raw_content": "\nसंयुक्त राष्ट्र संघटनेचा ध्वज\nसंयुक्त राष्ट्रे सदस्य देश\nजून २६, इ.स. १९४५\n१९३ सदस्य देश (संपूर्ण यादी)\nअरबी, चिनी, इंग्रजी, फ्रेंच, रशियन, स्पॅनिश\nसंयुक्त राष्ट्रसंघ किंवा संयुक्त राष्ट्रे (संरा) (अरबी: الأمم المتحدة ; इंग्रजी: United Nations ; फ्रेंच: Organisation des Nations Unies ; चिनी: 联合国 ; स्पॅनिश: Organización de las Naciones Unidas ; रशियन: Организация Объединённых Наций) ही आंतरराष्ट्रीय विधी, आंतरराष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक विकास, सामाजिक प्रगती, मानवाधिकार या बाबींमध्ये सहकार्य सुलभ करणे आणि विश्व शांती प्राप्त करणे अशी घोषित उद्दिष्टे असलेली एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. 'संरा' ची स्थापना दुसऱ्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाच्या जागी देशा-देशांमधील युद्धे थांबविण्यासाठी आणि संवादासाठी अधिष्ठान पुरविण्याच्या उद्देशाने झाली होती. ही संस्था स्थापन करण्यासाठी भारताने पुढाकार घेतला होता, पण भारताचे या संस्थेच्या कामापासून नेहमी अलिप्त राहण्याचे धोरण राहिले आहे. आपले कार्यक्रम रावबिण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या अनेक दुय्यम संस्था आहेत.\nजगातील बहुतांश सर्व सार्वभौम राज्यांचा समावेश असणारी १९३ राष्ट्रे सांप्रत तिची सदस्य आहेत. जगभरात असलेल्या कार्यालयांमधून वर्षभरात होणाऱ्या नियमित बैठकांमधून ’संरा’ आणि तिच्या खास संस्था सारलक्षी आणि प्रशासकीय बाबींवर निर्णय घेतात. संस्थेची सहा मुख्य उपांगे आहेत : आमसभा (मुख्य चर्चाकारी सभा); सुरक्षा परिषद (शांती आणि सुरक्षेसाठीचे विवक्षित ठराव करणारी); आर्थिक व सामाजिक परिषद (आंतरराष्ट्रीय आर्थिक आणि सामाजिक सहकार्य व विकासास चालना देण्यात सहकार्यासाठी); सचिवालय (’संरा’ला आवश्यक अभ्यासकार्ये, माहिती आणि सुविधा देण्यासाठी); आंतरराष्ट्रीय न्यायालय (प्रमुख न्यायिक अंग) आणि ’संरा’ विश्वस्त संस्था (सध्या अक्रिय). ’संरा’ व्यवस्थेतील इतर प्रमुख संस्थांमध्ये विश्व स्वास्थ्य संघटना, विश्व अन्न कार्यक्रम आणि युनिसेफ यांचा समावेश *होतो. महासचिव ही ’संरा’ची सर्वात ठळक व्यक्ती असते आणि २००७ मध्ये हे पद दक्षिण कोरियाचे बान की-मून यांनी मिळविले. सदस्य राष्ट्रांकडून मिळणाऱ्या निर्धारित आणि ऐच्छिक देणग्यांमधून संस्थेला वित्तपुरवठा होतो आणि अरेबिक, चिनी, इंग्लिश, फ्रेंच, रशियन आणि स्पॅनिश या तिच्या सहा अधिकृत भाषा आहेत. ही विश्व संघटना आहे. सचिवालयातील मुख्य हा महासचिव आहेसयुक राज्यशांतता प्रशापित करतात\n३ संयुक्त राष्ट्रे खाल��ल संस्थांमार्फत मानव विकासाचे कार्य बघतात:\nराष्ट्रसंघ कशासाठी स्थापन झाला, त्याचे हेतू व उद्दिष्टे काय आहेत हे राष्ट्रसंघाच्या घटनेत स्पष्ट केले आहे. त्यानुसार त्यांची प्रमुख उद्दिष्टे पुढीलप्रमाणे-\nजागतिक शांतता व सुरक्षितता प्रस्थापित करणे\nराष्ट्राराष्ट्रांत मैत्रीचे व सहकार्याचे संबंध प्रस्थापित करणे.\nआंतरराष्ट्रीय प्रश्न युद्धाच्या मार्गाने न सोडविता ते शांततेच्या मार्गाने सोडविणे.\nराष्ट्रसंघातील सर्व राष्ट्रे सार्वभौम व स्वतंत्र आहेत आणि त्यांनी सामुदायिक सुरक्षिततेसाठी राष्ट्रसंघाचे नियम पाळावेत.\nआंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन करावे. ांतता प्रस्थापित करणे. श\nखालील १७ संयुक्त राष्ट्रांच्या विशेष समित्या आहेत.\nखाद्य व कृषी संस्था रोम इ.स. १९४५\nआंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था व्हियेना इ.स. १९५७\nआंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण संस्था माँत्रियाल इ.स. १९४७\nआंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी रोम इ.स. १९७७\n५ ILO आंतरराष्ट्रीय मजूर संस्था जिनिव्हा इ.स. १९१९\nआंतरराष्ट्रीय सागरी संस्था लंडन इ.स. १९४८\n७ IMF आंतरराष्ट्रीय नाणेनिधी वॉशिंग्टन, डी.सी. इ.स. १९४५\n८ ITU [ चित्र हवे ] आंतरराष्ट्रीय दूरध्वनी संघ जिनिव्हा इ.स. १९४७\nयुनेस्को पॅरिस इ.स. १९४६\n१० UNIDO संयुक्त राष्ट्रे औद्योगिक विकास संस्था व्हियेना इ.स. १९६७\nजागतिक पोस्ट संघ बर्न इ.स. १९४७\n१२ WB विश्व बँक वॉशिंग्टन, डी.सी. १९४५\nविश्व खाद्य कार्यक्रम रोम इ.स. १९६३\nविश्व स्वास्थ्य संस्था जिनिव्हा १९४८\nविश्व बौद्धिक संपदा संस्था जिनिव्हा इ.स. १९७४\nविश्व हवामान संस्था जिनिव्हा इ.स. १९५०\nविश्व पर्यटन संस्था माद्रिद इ.स. १९७४\nसंयुक्त राष्ट्रे खालील संस्थांमार्फत मानव विकासाचे कार्य बघतात:[संपादन]\nअधिकृत संकेतस्थळ (अधिकृत भाषांतील मजकूर)\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nआफ्रिका संघ · अरब लीग · आसियान · स्वतंत्र राज्यांचा राष्ट्रसंघ · राष्ट्रकुल परिषद · युरोपीय संघ · रेड क्रॉस · नाटो · ओपेक · संयुक्त राष्ट्रे · आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था · आंतरराष्ट्रीय न्यायालय · आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय · आंतरराष्ट्रीय नाणेनिधी · युनेस्को · जागतिक आरोग्य संघटना · जागतिक बँक · जागतिक व्यापार संघटना · ब्रिक्‍स · ट्रांसपरन्सी इंटरनॅशनल\nसदस्य देश • आमसभा • सुरक्षा समिती • आर्थिक व सामाजिक परिषद • सचिवालय (सरचिटणीस) • आंतरराष्ट्रीय न्यायालय\nकार्यक्रम व विशेष संस्था\nखाद्य व कृषी संस्था • आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण संस्था • आंतरराष्ट्रीय मजूर संस्था • आंतरराष्ट्रीय सागरी संस्था • IPCC • आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था • संयुक्त राष्ट्रे औद्योगिक विकास संस्था • आंतरराष्ट्रीय दूरध्वनी संघ • संयुक्त राष्ट्रे एड्स कार्यक्रम • SCSL • UNCTAD • UNCITRAL • संयुक्त राष्ट्रे विकास समूह • संयुक्त राष्ट्रे विकास कार्यक्रम • UNDPI • संयुक्त राष्ट्रे पर्यावरण कार्यक्रम • युनेस्को • UNODC • UNFIP • संयुक्त राष्ट्रे लोकसंख्या निधी • संयुक्त राष्ट्रे मानवी हक्क उच्चायुक्त कार्यालय • संयुक्त राष्ट्रे निर्वासित उच्चायुक्त • संयुक्त राष्ट्रे मानवी हक्क समिती • UN-HABITAT • युनिसेफ • UNITAR • UNOSAT • UNRWA • UN Women • विश्व पर्यटन संस्था • जागतिक पोस्ट संघ • विश्व खाद्य कार्यक्रम • विश्व स्वास्थ्य संस्था • विश्व हवामान संस्था\nलाल दुवे असणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल ५ ऑक्टोबर २०१८ रोजी १४:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.parentune.com/parent-blog/pavasalyata-ase-theva-mulankade-laksa/5072", "date_download": "2019-11-21T23:50:51Z", "digest": "sha1:TSZZ5VCAOBKWFA7RCRROD2FV55QROJKD", "length": 19169, "nlines": 198, "source_domain": "www.parentune.com", "title": "पावसाळा आला....आरोग्य सांभाळा... | Parentune.com", "raw_content": "\nबाल मनोविज्ञान आणि वर्तणूक\nबाहेरची क्रियाकलाप आणि कार्यक्रम\nबाल मनोविज्ञान आणि वर्तणूक\nबाहेरची क्रियाकलाप आणि कार्यक्रम\nपालक >> ब्लॉग >> पालक >> पावसाळ्यात असे ठेवा मुलांकडे लक्ष\nपालक आरोग्य आणि निरोगीपणा\nपावसाळ्यात असे ठेवा मुलांकडे लक्ष\n0 ते 1 वर्ष\nSatish Samarth च्या द्वारे तयार केले\nवर अद्यतनित Nov 19, 2019\nमुंबईत धुंवाधार होत असलेल्या पावसामुळे येथील जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. मीडियाच्या माहितीनुसार, मुंबईच्या वेगवेगळ्या भागात दैना झाली आहे. बीएमसी यांनी मुंबईकरांच्या मुक्तीसाठी थेट नौसेनेला साद दिली आहे, मदतीसाठी पुकारले आहे. नौसे��ेनेही तत्काळ प्रतिसाद देत ठिकठिकाणी जवानांना तैनात केले आहे. जिकडे-तिकडे पाणीच पाणी असल्याने लोकांना आपल्या घरातून निघणेही कठीण झाले आहे. शाळा-कालेज आणि मोजक्या कार्यालयांना तात्पुरते बंद करण्यात आले आहे. हवामान खात्याच्या पूर्वानुमानानुसार येत्या काही तासांत पाऊस धुमाकूळ घालणार असल्याचे वर्तविले आहे. खूप ठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने डास, कीडे, सरपटणारे जीव-जंतूंचा प्रादुर्भाव वाढतो. या जीवनामुळे पावसाळी आजारांचा त्रास बळावतो. जागरूक पालकांनी अशा वेळी काय करावे, याबाबत थोडेसे...\nपावसाळ्यात जेव्हा पाणीच शत्रू होतो...\nमुंबईच्या पावसाने पुराची शक्यता बळावल्याची माहिती आहे. म्हणूनच मुंबईकर पालकांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.\n१) खूपच गरजेचे असेल, तरच घराबाहेर पडावे - स्थानिक प्रशासनाने नागरिकांना घराबाहेर न निघण्याचे आवाहन केले आहे. पावसामुळे खूपशा ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. रस्त्यावर पाणी साठलेले असल्याने घरचे वाहनही चालवणे कठीण झाले आहे.\n२) घरात खाणे-पिण्याची सगळी सोय करून ठेवावी. - येणाऱ्या ३-४ दिवसांत शक्यतो हीच परिस्थिती कायम राहील, असे गृहीत धरून आपल्या घरात खाण्या-पिण्याच्या सर्व सामानांची व्यवस्था करून ठेवावी. बटाटे-कांदे, हिरव्या भाज्या, डाळ, राजमा, कडधान्य यांशिवाय तांदूळ, कणिकही साठवून ठेवा. रोज लागणाऱ्या सामानांची यथासांग व्यवस्था करून ठेवावी.\n३) वीज खंडित होणे- पावसामुळे वीज खंडित होणे हा प्रकार वारंवार होऊ शकतो; अशावेळी धावपळ करणे शक्यही नसते म्हणून पूर्वीच मेणबत्ती बॅटरी सेल टॉर्च जवळ असणे गरजेचे आहे. विजेचे तार आणि कनेक्शन सुरक्षित राहतील, याकडे लक्ष पुरवावे. जेणेकरून पाण्याच्या संपर्काने शॉर्टसर्किट होणार नाही. यावर एकच उपाय करावा तो म्हणजे विजेचा मुख्य स्वीच बंद ठेवणे.\n४) या पावसाळी वातावरणात मुलांना बाहेर खेळण्यास जाऊ देणे म्हणजे स्वतःच्या त्रासात भर टाकणे होय. पण, त्यांना प्रेमाने, रागाने समजावणे गरजेचे.\n५) रस्त्यावर जर दोन फूटपेक्षा जास्त पाणी असेल तर स्वतः व मुलांना सोबत घेऊन पाण्यात जाण्याचे धाडस करूच नका.\nगर्भधारणा मिथक आणि तथ्य काय आहेत\n1-3 वयोगटातील मुलींसाठी बाह्यक्रिडे चे महत्वा, लहान मुलांसाठी काही बाह्यक्रिडा\nलसीकरणा चे प्रकार व फायदे\nगरोदरपण आणि लैंगिक संबंध, कितव्या म���िन्यापर्यंत संबंध ठेवावेत\nगर्भधारणा पोषण काय असावे \n६) कोणत्याही आकस्मिक घटनेला तोंड देण्याकरिता तुमच्याजवळ एक इमर्जन्सी कीट नक्की ठेवा. या इमर्जन्सी कीटमध्ये टॉर्च, फर्स्ट एड किट, औषध, मुलांकरिता हलके कपडे, तुमचे गरजेचे डॉक्युमेंट्स, काही रोख रक्कम असणे गरजेचे आहे.\nपावसाळ्यात मुलांना आजारी पडण्यापासून असे वाचवा\nमुलं भिजली असतील तर...\nपावसाळ्यात जेव्हा पहिला पाऊस होतो तेव्हा मुलांना पाण्यात खेळू न देणेच योग्य. खेळल्यास त्याचे डोके शरीर टाव्हेलने स्वच्छ करावे. त्याला दुसरे कपडे घालायला द्यावे. मुलाला हळद-आलं मिसळून गरमागरम दूध प्यायला देणे जेणेकरून त्याच्या शरीरात गर्मी येईल आणि तो कोणत्याही 'इन्फेक्शन'पासून दोन हात दूर राहील. पावसाळ्यात त्याच्याजवळ अभ्यासाच्या पुस्तकांसोबत रेनकोट असणे गरजेचे आहे.\n3-7 वर्षांचा मुलांसाठी छंद\nमुले आणि इंटरनेट - फायदे आणि तोटे, किशोर इंटरनेट व्यसन सोल्यूशन\nया दिवाळीत मुलांच्या सुरक्षिततेसाठी उपयुक्त टिप्स\nदुसर्या मुलाची योजना करत असल्यास काय करावे लवकर मुलाचे फायदे आणि तोटे\nस्तनपान देणाऱ्या मातांना विशिष्ठ सकस आहाराची गरज का असते \nमुलांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष नको\nमुलांना पावसाच्या साठलेल्या पाण्यात खेळण्यापासून परावृत्त करणे गरजेचे आहे. मुलांना काहीही खाण्यापूर्वी व खाल्ल्यानंतर हात स्वच्छ धुणे बंधनकारक करावे. मुलांची त्वचा संवेदनशील असल्याने त्यांना शक्यतो अँटीसेप्टिक साबणाने अंघोळ करावयास लावणे. जेणेकरून त्यांना एलर्जी वा फंगल इन्फेक्शन होणार नाही.\nमान्सूनमध्ये बॅक्टेरियात वाढ होते यामुळे मुलांना एलर्जीचा त्रास होतो म्हणूनच खाण्यापिण्याच्या वस्तूंची स्वच्छता करणे गरजेचे असते. लहान मुलांवर अस्वच्छतेचा मोठ्या माणसांच्या तुलनेत लवकर प्रभाव पडतो म्हणूनच कोणतीही खाण्याची वस्तू मुलांना देण्यापूर्वी ती स्वच्छ असल्याची खात्री करूनच द्यावी. पालकांनी हे लक्षात ठेवावे की मुलांनी हात धुऊनच एखादी वस्तू किंवा जेवण करणे गरजेचे आहे. आपणही हात स्वच्छ धुऊन मुलांना जेवायला देणे. अन्न गरम असल्यावरच मुलांना खाऊ घालावे, त्यास परत गरम करून देणे शक्यतो टाळावे.\nमुलांना फिल्टरचे पाणी देणे-\nजूनमध्ये पाऊस आणि गर्मी सोबतच असल्याने मुलांना डिहायड्रेशन होत असतो. म्हणूनच, म���लांना स्वच्छ उकळलेले पाणी म्हणजेच फिल्टरचे पाणी द्यावे. मुलांना थोड्या थोड्या वेळाने ज्यूस व नारळ पाणी पाजत राहा, ज्यामुळे मुलांच्या शरीरात पाण्याची कमतरता पडणार नाही.\nमुलांच्या झोपण्याच्या खोलीची स्वच्छता राखा -मुलांच्या खोलीला 'ओल' मुक्त ठेवावे. तेथील स्वच्छतेकडे विशेष लक्ष पुरवावे. खोलीतील खिडक्या उघड्या ठेवाव्यात जेणेकरून स्वच्छ हवा खेळती राहील. रात्री तापमान सामान्य राहील, याकडे लक्ष पुरवणे गरजेचे आहे. एसी शक्यतो टाळावा. पावसाळ्यात एसीची हवा हानिकारक असते.\nआरामदायक कपडे घालावेत - पावसाळ्यात किडे माकोडे यांचा प्रादुर्भाव प्रादुर्भाव जास्त असतो म्हणूनच मुलांना फुल पॅन्ट, फुल शर्ट घालावा. कपडे सैल असावीत याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. या ऋतूमध्ये मुलांना मुलांचे कपडे जराही ओले होऊ देता कामा नये. परिणामी, संक्रमणाचा त्रास होतो. आपल्या मुलाची तसेच आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता ठेवावी. सुदृढ आरोग्य राखावयाचे असेल तर थोडीशी काळजी घेणे गरजेचे आहे. ही काळजी घेतली, तर पावसाळ्यात होणारे आजार दूर ठेवता येतील.\nमाझा मुलगा 1 वर्षांचा आहे त्याला सर्दी झाली काय उपाय करू\nमाझा मुलाला वारंवार पोटाचे विकार होतात\n'फादर्स डे' अर्थात कृतज्ञता व्यक्त..\nनवजात शिशु काळजी टिप्स\n0 ते 1 वर्ष\n0-1 पेक्षा लहान मुलांना लसीकरण करणे..\n0 ते 1 वर्ष\n1-3 वयोगटातील मुलींसाठी पौष्टिक पदा..\n1 ते 3 वर्ष\nगर्भधारणा दरम्यान व्यायाम आणि योग फ..\nमुलगी चे तोंड खूप पडत आहे\nमाझा मुलगा 2. 5 महिन्याचा आहे... तो माझेच दूध पितो..\nमाझी मुलगी 5 महिन्याची आहे तर तिला नारियल पानी पाज..\nमाझ्या baby चे वजन १०८० gm आहे आता मला ७ month चाल..\nमाझ्या जुळ्या मुली आहेत. त्यापैकी एक अभ्यासात खूपच..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan-news/navi-mumbai/delay-of-up-to-5-planes/articleshow/71984105.cms", "date_download": "2019-11-22T01:02:05Z", "digest": "sha1:53O3AO4M6NREKIKOEGGHNWPSLE5VF6NQ", "length": 12986, "nlines": 171, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "navi mumbai News: सुमारे २५० विमानांना विलंब - delay of up to 5 planes | Maharashtra Times", "raw_content": "\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'WATCH LIVE TV\nसुमारे २५० विमानांना विलंब\nपावसाचा फटका, धावपट्टीची दुरुस्तीही थांबवलीम टा प्रतिनिधी, मुंबई'महा' चक्रीवादळामुळे अचानक आलेल्या पावसाचा व���मानसेवेला शुक्रवारी फटका बसला...\nपावसाचा फटका, धावपट्टीची दुरुस्तीही थांबवली\nम. टा. प्रतिनिधी, मुंबई\n'महा' चक्रीवादळामुळे अचानक आलेल्या पावसाचा विमानसेवेला शुक्रवारी फटका बसला. यामुळे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून रवाना होणाऱ्या सुमारे २५० विमानांना विलंब झाला. धावपट्टीच्या दुरुस्तीचे कामही स्थगित करण्यात आले.\nमुंबई उपनगरात शुक्रवारी पहाटेपासून अचानक धो-धो पाऊस सुरू झाला. या पावसामुळे विमानतळावरील दृश्यमानता खालावली. पहाटे ५.३० ते साधारण ७.३० दरम्यान विमानतळ परिसरात दमदार पाऊस होता. त्यादरम्यान धावपट्टीवरील दृश्यमानता एक हजार ते १२०० मीटरपर्यंत खालावली होती. विमानांच्या सुरळीत उड्डाणासाठी किमान ८०० मीटर दृश्यमानतेची गरज असते. दृश्यमानता कमी असल्याने विमान वाहतूक धीम्या गतीने होऊ लागली. परिणामी सकाळी ८ वाजेपर्यंत अनेक विमानांना ३५ मिनिटे ते सुमारे तासाभराचा विलंब झाला. यामुळे पुढील सर्वच वेळापत्रक कोलमडले. त्यातून दुपारी ४ वाजेपर्यंतची अनेक विमाने २० मिनिटे ते ३० मिनिटे विलंबाने होती. सायंकाळी वेळापत्रक काही प्रमाणात सुरळीत झाले.\nविमानतळाच्या मुख्य धावपट्टीची सध्या दुरुस्ती सुरू आहे. सकाळी ९.३० ते सायं. ५.३० दरम्यान हे काम केले जाते. त्यावेळी या धावपट्टीवरील सर्व सेवा अन्य पर्यायी धावपट्टीवर वळवल्या आहेत. यामुळे तशीही बरीचशी उड्डाणे सध्या विलंबाने आहेत. त्यात सकाळीच पाऊस पडल्याने विमानतळ प्रशासनाने धावपट्टीच्या दुरुस्तीचे काम स्थगित केले. 'आजचे काम अन्य दिवशी पूर्ण केले जाईल. परंतु विमानांना आणखी विलंब होऊ नये किंवा हवामान खराब झाल्यास स्थिती बिघडू नये, यासाठी शुक्रवारचे दुरुस्ती काम स्थगित करण्यात आले आहे', असे विमानतळ प्रशासनाने स्पष्ट केले.\nनवी मुंबई:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nवडिलांनी बाईक न दिल्याने विद्यार्थ्याने शाळेत जाऊन स्वतःला पेटवले\nरायगड: माणगावात कंपनीत स्फोट; १८ कामगार जखमी\nइंटरसिटी आजपासून कर्जतला थांबणार\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\n'असा' झाला गायिका गीता माळी यांच्या कारला अपघ...\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nआजचं राशी भविष्य: दि. २१ नोव्हेंबर २०१९\nमुंबईच्या रस्त्यावर धावतेय भन्नाट रिक्षा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nSPG सुरक्षा हटवण्याच्या निर्णयावर प्रियंका गांधींची 'ही' प्र...\n'अशी' आहे जीप कॉम्पास ट्रेलहॉक\nमी दलितविरोधी वक्तव्य केले नाही: बाबा रामदेव\nभाजपच्या नेतृत्वात झारखंड नक्षलवादी मुक्त झाला: शहा\nमथुरेत माकड सफारी सुरू करा; हेमामालिनी यांची उपरोधिक मागणी\n९३ टक्के भारतीयांना H4 अंतर्गत अमेरिकेत व्हिसा\nशिवसेना आमदार करणार जयपूरला मुक्काम\n'महिला या प्रेरणेचा स्रोत'\nहंसच्या सुटकेमुळे टळला अनर्थ\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nसुमारे २५० विमानांना विलंब...\nगावठाणातील घरांवर कारवाईची भीती...\nप्रा. तेलतुंबडे यांच्या फेरअटकेचा मार्ग मोकळा\nस्टेन्ट प्रकरणी स्पष्टीकरण द्या...\nमंदीचा फटका कॉलेज प्लेसमेंट...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://m.dailyhunt.in/news/india/marathi/oneindia+exclusive+marathi-epaper-oneexmar/kalyan+jvelarsatarphe+divalinimitt+bharaghos+savalati+aani+bhetavastu-newsid-142652054", "date_download": "2019-11-22T01:23:17Z", "digest": "sha1:M4QUWHJ5VB7QTGDEICQSBJBHI7WV7NMH", "length": 66647, "nlines": 52, "source_domain": "m.dailyhunt.in", "title": "कल्याण ज्वेलर्सतर्फे दिवाळीनिमित्त भरघोस सवलती आणि भेटवस्तू - Oneindia Exclusive Marathi | DailyHunt #greyscale\")}#back-top{bottom:-6px;right:20px;z-index:999999;position:fixed;display:none}#back-top a{background-color:#000;color:#fff;display:block;padding:20px;border-radius:50px 50px 0 0}#back-top a:hover{background-color:#d0021b;transition:all 1s linear}#setting{width:100%}.setting h3{font-size:16px;color:#d0021b;padding-bottom:10px;border-bottom:1px solid #ededed}.setting .country_list,.setting .fav_cat_list,.setting .fav_lang_list,.setting .fav_np_list{margin-bottom:50px}.setting .country_list li,.setting .fav_cat_list li,.setting .fav_lang_list li,.setting .fav_np_list li{width:25%;float:left;margin-bottom:20px;max-height:30px;overflow:hidden}.setting .country_list li a,.setting .fav_cat_list li a,.setting .fav_lang_list li a,.setting .fav_np_list li a{display:block;padding:5px 5px 5px 45px;background-size:70px auto;color:#000}.setting .country_list li a.active em,.setting .country_list li a:hover,.setting .country_list li a:hover em,.setting .fav_cat_list li a:hover,.setting .fav_lang_list li a:hover,.setting .fav_np_list li a:hover{color:#d0021b}.setting .country_list li a span,.setting .fav_cat_list li a span,.setting .fav_lang_list li a span,.setting .fav_np_list li a span{display:block}.setting .country_list li a span.active,.setting .country_list li a span:hover,.setting .fav_cat_list li a span.active,.setting .fav_cat_list li a span:hover,.setting .fav_lang_list li a span.active,.setting .fav_lang_list li a span:hover,.setting .fav_np_list li a span.active,.setting .fav_np_list li a span:hover{background:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/images/icon_checkbox_checked@2x.png) right center no-repeat;background-size:40px auto}.setting .country_list li a{padding:0 0 0 35px;background-repeat:no-repeat;background-size:30px auto;background-position:left}.setting .country_list li a em{display:block;padding:5px 5px 5px 45px;background-position:left center;background-repeat:no-repeat;background-size:30px auto}.setting .country_list li a.active,.setting .country_list li a:hover{background-image:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/images/icon_checkbox_checked@2x.png);background-position:left center;background-repeat:no-repeat;background-size:40px auto}.setting .fav_lang_list li{height:30px;max-height:30px}.setting .fav_lang_list li a,.setting .fav_lang_list li a.active{background-image:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/images/sprite_svg.svg);display:inline-block;background-position:0 -387px;background-size:30px auto;background-repeat:no-repeat}.setting .fav_lang_list li a.active{background-position:0 -416px}.setting .fav_cat_list li em,.setting .fav_cat_list li span,.setting .fav_np_list li em,.setting .fav_np_list li span{float:left;display:block}.setting .fav_cat_list li em a,.setting .fav_cat_list li span a,.setting .fav_np_list li em a,.setting .fav_np_list li span a{display:block;height:50px;overflow:hidden;padding:0}.setting .fav_cat_list li em a img,.setting .fav_cat_list li span a img,.setting .fav_np_list li em a img,.setting .fav_np_list li span a img{max-height:45px;border:1px solid #d8d8d8;width:45px;float:left;margin-right:10px}.setting .fav_cat_list li em a p,.setting .fav_cat_list li span a p,.setting .fav_np_list li em a p,.setting .fav_np_list li span a p{font-size:12px;float:left;color:#000;padding:15px 15px 15px 0}.setting .fav_cat_list li em a:hover img,.setting .fav_cat_list li span a:hover img,.setting .fav_np_list li em a:hover img,.setting .fav_np_list li span a:hover img{border-color:#fd003a}.setting .fav_cat_list li em a:hover p,.setting .fav_cat_list li span a:hover p,.setting .fav_np_list li em a:hover p,.setting .fav_np_list li span a:hover p{color:#d0021b}.setting .fav_cat_list li em,.setting .fav_np_list li em{float:right;margin-top:15px;margin-right:45px}.setting .fav_cat_list li em a,.setting .fav_np_list li em a{width:20px;height:20px;border:none;background-size:20px auto}.setting .fav_cat_list li em a,.setting .fav_cat_list li span a{height:100%}.setting .fav_cat_list li em a p,.setting .fav_cat_list li span a p{padding:10px}.setting .fav_cat_list li em{float:right;margin-top:10px;margin-right:45px}.setting .fav_cat_list li em a{width:20px;height:20px;border:none;background-size:20px auto}.setting .fav_cat_list,.setting .fav_lang_list,.setting .fav_np_list{overflow:auto;max-height:200px}.sett_ok{background-color:#e2e2e2;display:block;-webkit-border-radius:3px;-moz-border-radius:3px;border-radius:3px;padding:15px 10px;color:#000;font-size:13px;font-family:fnt_en,Arial,sans-serif;margin:0 auto;width:100px}.sett_ok:hover{background-color:#d0021b;color:#fff;-webkit-transition:all 1s linear;-moz-transition:all 1s linear;-o-transition:all 1s linear;-ms-transition:all 1s linear;transition:all 1s linear}.loadImg{margin-bottom:20px}.loadImg img{width:50px;height:50px;display:inline-block}.sel_lang{background-color:#f8f8f8;border-bottom:1px solid #e9e9e9}.sel_lang ul.lv1 li{width:20%;float:left;position:relative}.sel_lang ul.lv1 li a{color:#000;display:block;padding:20px 15px 13px;height:15px;border-bottom:5px solid transparent;font-size:15px;text-align:center;font-weight:700}.sel_lang ul.lv1 li .active,.sel_lang ul.lv1 li a:hover{border-bottom:5px solid #d0021b;color:#d0021b}.sel_lang ul.lv1 li .english,.sel_lang ul.lv1 li .more{font-size:12px}.sel_lang ul.lv1 li ul.sub{width:100%;position:absolute;z-index:3;background-color:#f8f8f8;border:1px solid #e9e9e9;border-right:none;border-top:none;top:52px;left:-1px;display:none}#error .logo img,#error ul.appList li,.brd_cum a{display:inline-block}.sel_lang ul.lv1 li ul.sub li{width:100%}.sel_lang ul.lv1 li ul.sub li .active,.sel_lang ul.lv1 li ul.sub li a:hover{border-bottom:5px solid #000;color:#000}#sel_lang_scrl{position:fixed;width:930px;z-index:2;top:0}.newsListing ul li.lang_urdu figure figcaption h2 a,.newsListing ul li.lang_urdu figure figcaption p,.newsListing ul li.lang_urdu figure figcaption span{direction:rtl;text-align:right}#error .logo,#error p,#error ul.appList,.adsWrp,.ph_gal .inr{text-align:center}.brd_cum{background:#e5e5e5;color:#535353;font-size:10px;padding:25px 25px 18px}.brd_cum a{color:#000}#error .logo img{width:auto;height:auto}#error p{padding:20px}#error ul.appList li a{display:block;margin:10px;background:#22a10d;-webkit-border-radius:3px;-moz-border-radius:3px;border-radius:3px;color:#fff;padding:10px}.ph_gal .inr{background-color:#f8f8f8;padding:10px}.ph_gal .inr div{display:inline-block;height:180px;max-height:180px;max-width:33%;width:33%}.ph_gal .inr div a{display:block;border:2px solid #fff;background:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/images/defult.jpg) no-repeat #ededed;height:180px;max-height:180px}.ph_gal .inr div a img{width:100%;height:100%}.ph_gal figcaption{width:100%!important;padding-left:0!important}.adsWrp{width:auto;margin:0 auto;float:none}.newsListing ul li.lang_ur figure .img,.newsListing ul li.lang_ur figure figcaption .resource ul li{float:right}.adsWrp .ads iframe{width:100%}article .adsWrp{padding:20px 0}article .details_data .adsWrp{padding:10px 0}aside .adsWrp{padding-top:10px;padding-bottom:10px}.float_ads{width:728px;position:fixed;z-index:999;height:90px;bottom:0;left:50%;margin-left:-364px;border:1px solid #d8d8d8;background:#fff;display:none}#crts_468x60a,#crts_468x60b{max-width:468px;overflow:hidden;margin:0 auto}#crts_468x60a iframe,#crts_468x60b iframe{width:100%!important;max-width:468px}#crt_728x90a,#crt_728x90b{max-width:728px;overflow:hidden;margin:0 auto}#crt_728x90a iframe,#crt_728x90b iframe{width:100%!important;max-width:728px}.hd_h1{padding:25px 25px 0}.hd_h1 h1{font-size:20px;font-weight:700}h1,h2{color:#000;font-size:28px}h1 span{color:#8a8a8a}h2{font-size:13px}@font-face{font-family:fnt_en;src:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/fonts/en/notoRegular.ttf) format('truetype');font-weight:400;font-style:normal}@font-face{font-family:fnt_hi;src:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/fonts/hi/notoRegular.ttf) format('truetype');font-weight:400;font-style:normal}@font-face{font-family:fnt_mr;src:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/fonts/mr/notoRegular.ttf) format('truetype');font-weight:400;font-style:normal}@font-face{font-family:fnt_gu;src:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/fonts/gu/notoRegular.ttf) format('truetype');font-weight:400;font-style:normal}@font-face{font-family:fnt_pa;src:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/fonts/pa/notoRegular.ttf) format('truetype');font-weight:400;font-style:normal}@font-face{font-family:fnt_bn;src:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/fonts/bn/notoRegular.ttf) format('truetype');font-weight:400;font-style:normal}@font-face{font-family:fnt_kn;src:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/fonts/kn/notoRegular.ttf) format('truetype');font-weight:400;font-style:normal}@font-face{font-family:fnt_ta;src:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/fonts/ta/notoRegular.ttf) format('truetype');font-weight:400;font-style:normal}@font-face{font-family:fnt_te;src:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/fonts/te/notoRegular.ttf) format('truetype');font-weight:400;font-style:normal}@font-face{font-family:fnt_ml;src:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/fonts/ml/notoRegular.ttf) format('truetype');font-weight:400;font-style:normal}@font-face{font-family:fnt_or;src:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/fonts/or/notoRegular.ttf) format('truetype');font-weight:400;font-style:normal}@font-face{font-family:fnt_ur;src:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/fonts/ur/notoRegular.ttf) format('truetype');font-weight:400;font-style:normal}@font-face{font-family:fnt_ne;src:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/fonts/or/notoRegular.ttf) format('truetype');font-weight:400;font-style:normal}.fnt_en{font-family:fnt_en,Arial,sans-serif}.fnt_bh,.fnt_hi{font-family:fnt_hi,Arial,sans-serif}.fnt_mr{font-family:fnt_mr,Arial,sans-serif}.fnt_gu{font-family:fnt_gu,Arial,sans-serif}.fnt_pa{font-family:fnt_pa,Arial,sans-serif}.fnt_bn{font-family:fnt_bn,Arial,sans-serif}.fnt_kn{font-family:fnt_kn,Arial,sans-serif}.fnt_ta{font-family:fnt_ta,Arial,sans-serif}.fnt_te{font-family:fnt_te,Arial,sans-serif}.fnt_ml{font-family:fnt_ml,Arial,sans-serif}.fnt_or{font-family:fnt_or,Arial,sans-serif}.fnt_ur{font-family:fnt_ur,Arial,sans-serif}.fnt_ne{font-family:fnt_ne,Arial,sans-serif}.newsListing ul li.lang_en figure figcaption a,.newsListing ul li.lang_en figure figcaption b,.newsListing ul li.lang_en figure figcaption div,.newsListing ul li.lang_en figure figcaption font,.newsListing ul li.lang_en figure figcaption h1,.newsListing ul li.lang_en figure figcaption h2,.newsListing ul li.lang_en figure figcaption h3,.newsListing ul li.lang_en figure figcaption h4,.newsListing ul li.lang_en figure figcaption h5,.newsListing ul li.lang_en figure figcaption h6,.newsListing ul li.lang_en figure figcaption i,.newsListing ul li.lang_en figure figcaption li,.newsListing ul li.lang_en figure figcaption ol,.newsListing ul li.lang_en figure figcaption p,.newsListing ul li.lang_en figure figcaption span,.newsListing ul li.lang_en figure figcaption strong,.newsListing ul li.lang_en figure figcaption table,.newsListing ul li.lang_en figure figcaption tbody,.newsListing ul li.lang_en figure figcaption td,.newsListing ul li.lang_en figure figcaption tfoot,.newsListing ul li.lang_en figure figcaption th,.newsListing ul li.lang_en figure figcaption thead,.newsListing ul li.lang_en figure figcaption tr,.newsListing ul li.lang_en figure figcaption u,.newsListing ul li.lang_en figure figcaption ul{font-family:fnt_en,Arial,sans-serif}.newsListing ul li.lang_bh figure figcaption a,.newsListing ul li.lang_bh figure figcaption b,.newsListing ul li.lang_bh figure figcaption div,.newsListing ul li.lang_bh figure figcaption font,.newsListing ul li.lang_bh figure figcaption h1,.newsListing ul li.lang_bh figure figcaption h2,.newsListing ul li.lang_bh figure figcaption h3,.newsListing ul li.lang_bh figure figcaption h4,.newsListing ul li.lang_bh figure figcaption h5,.newsListing ul li.lang_bh figure figcaption h6,.newsListing ul li.lang_bh figure figcaption i,.newsListing ul li.lang_bh figure figcaption li,.newsListing ul li.lang_bh figure figcaption ol,.newsListing ul li.lang_bh figure figcaption p,.newsListing ul li.lang_bh figure figcaption span,.newsListing ul li.lang_bh figure figcaption strong,.newsListing ul li.lang_bh figure figcaption table,.newsListing ul li.lang_bh figure figcaption tbody,.newsListing ul li.lang_bh figure figcaption td,.newsListing ul li.lang_bh figure figcaption tfoot,.newsListing ul li.lang_bh figure figcaption th,.newsListing ul li.lang_bh figure figcaption thead,.newsListing ul li.lang_bh figure figcaption tr,.newsListing ul li.lang_bh figure figcaption u,.newsListing ul li.lang_bh figure figcaption ul,.newsListing ul li.lang_hi figure figcaption a,.newsListing ul li.lang_hi figure figcaption b,.newsListing ul li.lang_hi figure figcaption div,.newsListing ul li.lang_hi figure figcaption font,.newsListing ul li.lang_hi figure figcaption h1,.newsListing ul li.lang_hi figure figcaption h2,.newsListing ul li.lang_hi figure figcaption h3,.newsListing ul li.lang_hi figure figcaption h4,.newsListing ul li.lang_hi figure figcaption h5,.newsListing ul li.lang_hi figure figcaption h6,.newsListing ul li.lang_hi figure figcaption i,.newsListing ul li.lang_hi figure figcaption li,.newsListing ul li.lang_hi figure figcaption ol,.newsListing ul li.lang_hi figure figcaption p,.newsListing ul li.lang_hi figure figcaption span,.newsListing ul li.lang_hi figure figcaption strong,.newsListing ul li.lang_hi figure figcaption table,.newsListing ul li.lang_hi figure figcaption tbody,.newsListing ul li.lang_hi figure figcaption td,.newsListing ul li.lang_hi figure figcaption tfoot,.newsListing ul li.lang_hi figure figcaption th,.newsListing ul li.lang_hi figure figcaption thead,.newsListing ul li.lang_hi figure figcaption tr,.newsListing ul li.lang_hi figure figcaption u,.newsListing ul li.lang_hi figure figcaption ul{font-family:fnt_hi,Arial,sans-serif}.newsListing ul li.lang_mr figure figcaption a,.newsListing ul li.lang_mr figure figcaption b,.newsListing ul li.lang_mr figure figcaption div,.newsListing ul li.lang_mr figure figcaption font,.newsListing ul li.lang_mr figure figcaption h1,.newsListing ul li.lang_mr figure figcaption h2,.newsListing ul li.lang_mr figure figcaption h3,.newsListing ul li.lang_mr figure figcaption h4,.newsListing ul li.lang_mr figure figcaption h5,.newsListing ul li.lang_mr figure figcaption h6,.newsListing ul li.lang_mr figure figcaption i,.newsListing ul li.lang_mr figure figcaption li,.newsListing ul li.lang_mr figure figcaption ol,.newsListing ul li.lang_mr figure figcaption p,.newsListing ul li.lang_mr figure figcaption span,.newsListing ul li.lang_mr figure figcaption strong,.newsListing ul li.lang_mr figure figcaption table,.newsListing ul li.lang_mr figure figcaption tbody,.newsListing ul li.lang_mr figure figcaption td,.newsListing ul li.lang_mr figure figcaption tfoot,.newsListing ul li.lang_mr figure figcaption th,.newsListing ul li.lang_mr figure figcaption thead,.newsListing ul li.lang_mr figure figcaption tr,.newsListing ul li.lang_mr figure figcaption u,.newsListing ul li.lang_mr figure figcaption ul{font-family:fnt_mr,Arial,sans-serif}.newsListing ul li.lang_gu figure figcaption a,.newsListing ul li.lang_gu figure figcaption b,.newsListing ul li.lang_gu figure figcaption div,.newsListing ul li.lang_gu figure figcaption font,.newsListing ul li.lang_gu figure figcaption h1,.newsListing ul li.lang_gu figure figcaption h2,.newsListing ul li.lang_gu figure figcaption h3,.newsListing ul li.lang_gu figure figcaption h4,.newsListing ul li.lang_gu figure figcaption h5,.newsListing ul li.lang_gu figure figcaption h6,.newsListing ul li.lang_gu figure figcaption i,.newsListing ul li.lang_gu figure figcaption li,.newsListing ul li.lang_gu figure figcaption ol,.newsListing ul li.lang_gu figure figcaption p,.newsListing ul li.lang_gu figure figcaption span,.newsListing ul li.lang_gu figure figcaption strong,.newsListing ul li.lang_gu figure figcaption table,.newsListing ul li.lang_gu figure figcaption tbody,.newsListing ul li.lang_gu figure figcaption td,.newsListing ul li.lang_gu figure figcaption tfoot,.newsListing ul li.lang_gu figure figcaption th,.newsListing ul li.lang_gu figure figcaption thead,.newsListing ul li.lang_gu figure figcaption tr,.newsListing ul li.lang_gu figure figcaption u,.newsListing ul li.lang_gu figure figcaption ul{font-family:fnt_gu,Arial,sans-serif}.newsListing ul li.lang_pa figure figcaption a,.newsListing ul li.lang_pa figure figcaption b,.newsListing ul li.lang_pa figure figcaption div,.newsListing ul li.lang_pa figure figcaption font,.newsListing ul li.lang_pa figure figcaption h1,.newsListing ul li.lang_pa figure figcaption h2,.newsListing ul li.lang_pa figure figcaption h3,.newsListing ul li.lang_pa figure figcaption h4,.newsListing ul li.lang_pa figure figcaption h5,.newsListing ul li.lang_pa figure figcaption h6,.newsListing ul li.lang_pa figure figcaption i,.newsListing ul li.lang_pa figure figcaption li,.newsListing ul li.lang_pa figure figcaption ol,.newsListing ul li.lang_pa figure figcaption p,.newsListing ul li.lang_pa figure figcaption span,.newsListing ul li.lang_pa figure figcaption strong,.newsListing ul li.lang_pa figure figcaption table,.newsListing ul li.lang_pa figure figcaption tbody,.newsListing ul li.lang_pa figure figcaption td,.newsListing ul li.lang_pa figure figcaption tfoot,.newsListing ul li.lang_pa figure figcaption th,.newsListing ul li.lang_pa figure figcaption thead,.newsListing ul li.lang_pa figure figcaption tr,.newsListing ul li.lang_pa figure figcaption u,.newsListing ul li.lang_pa figure figcaption ul{font-family:fnt_pa,Arial,sans-serif}.newsListing ul li.lang_bn figure figcaption a,.newsListing ul li.lang_bn figure figcaption b,.newsListing ul li.lang_bn figure figcaption div,.newsListing ul li.lang_bn figure figcaption font,.newsListing ul li.lang_bn figure figcaption h1,.newsListing ul li.lang_bn figure figcaption h2,.newsListing ul li.lang_bn figure figcaption h3,.newsListing ul li.lang_bn figure figcaption h4,.newsListing ul li.lang_bn figure figcaption h5,.newsListing ul li.lang_bn figure figcaption h6,.newsListing ul li.lang_bn figure figcaption i,.newsListing ul li.lang_bn figure figcaption li,.newsListing ul li.lang_bn figure figcaption ol,.newsListing ul li.lang_bn figure figcaption p,.newsListing ul li.lang_bn figure figcaption span,.newsListing ul li.lang_bn figure figcaption strong,.newsListing ul li.lang_bn figure figcaption table,.newsListing ul li.lang_bn figure figcaption tbody,.newsListing ul li.lang_bn figure figcaption td,.newsListing ul li.lang_bn figure figcaption tfoot,.newsListing ul li.lang_bn figure figcaption th,.newsListing ul li.lang_bn figure figcaption thead,.newsListing ul li.lang_bn figure figcaption tr,.newsListing ul li.lang_bn figure figcaption u,.newsListing ul li.lang_bn figure figcaption ul{font-family:fnt_bn,Arial,sans-serif}.newsListing ul li.lang_kn figure figcaption a,.newsListing ul li.lang_kn figure figcaption b,.newsListing ul li.lang_kn figure figcaption div,.newsListing ul li.lang_kn figure figcaption font,.newsListing ul li.lang_kn figure figcaption h1,.newsListing ul li.lang_kn figure figcaption h2,.newsListing ul li.lang_kn figure figcaption h3,.newsListing ul li.lang_kn figure figcaption h4,.newsListing ul li.lang_kn figure figcaption h5,.newsListing ul li.lang_kn figure figcaption h6,.newsListing ul li.lang_kn figure figcaption i,.newsListing ul li.lang_kn figure figcaption li,.newsListing ul li.lang_kn figure figcaption ol,.newsListing ul li.lang_kn figure figcaption p,.newsListing ul li.lang_kn figure figcaption span,.newsListing ul li.lang_kn figure figcaption strong,.newsListing ul li.lang_kn figure figcaption table,.newsListing ul li.lang_kn figure figcaption tbody,.newsListing ul li.lang_kn figure figcaption td,.newsListing ul li.lang_kn figure figcaption tfoot,.newsListing ul li.lang_kn figure figcaption th,.newsListing ul li.lang_kn figure figcaption thead,.newsListing ul li.lang_kn figure figcaption tr,.newsListing ul li.lang_kn figure figcaption u,.newsListing ul li.lang_kn figure figcaption ul{font-family:fnt_kn,Arial,sans-serif}.newsListing ul li.lang_ta figure figcaption a,.newsListing ul li.lang_ta figure figcaption b,.newsListing ul li.lang_ta figure figcaption div,.newsListing ul li.lang_ta figure figcaption font,.newsListing ul li.lang_ta figure figcaption h1,.newsListing ul li.lang_ta figure figcaption h2,.newsListing ul li.lang_ta figure figcaption h3,.newsListing ul li.lang_ta figure figcaption h4,.newsListing ul li.lang_ta figure figcaption h5,.newsListing ul li.lang_ta figure figcaption h6,.newsListing ul li.lang_ta figure figcaption i,.newsListing ul li.lang_ta figure figcaption li,.newsListing ul li.lang_ta figure figcaption ol,.newsListing ul li.lang_ta figure figcaption p,.newsListing ul li.lang_ta figure figcaption span,.newsListing ul li.lang_ta figure figcaption strong,.newsListing ul li.lang_ta figure figcaption table,.newsListing ul li.lang_ta figure figcaption tbody,.newsListing ul li.lang_ta figure figcaption td,.newsListing ul li.lang_ta figure figcaption tfoot,.newsListing ul li.lang_ta figure figcaption th,.newsListing ul li.lang_ta figure figcaption thead,.newsListing ul li.lang_ta figure figcaption tr,.newsListing ul li.lang_ta figure figcaption u,.newsListing ul li.lang_ta figure figcaption ul{font-family:fnt_ta,Arial,sans-serif}.newsListing ul li.lang_te figure figcaption a,.newsListing ul li.lang_te figure figcaption b,.newsListing ul li.lang_te figure figcaption div,.newsListing ul li.lang_te figure figcaption font,.newsListing ul li.lang_te figure figcaption h1,.newsListing ul li.lang_te figure figcaption h2,.newsListing ul li.lang_te figure figcaption h3,.newsListing ul li.lang_te figure figcaption h4,.newsListing ul li.lang_te figure figcaption h5,.newsListing ul li.lang_te figure figcaption h6,.newsListing ul li.lang_te figure figcaption i,.newsListing ul li.lang_te figure figcaption li,.newsListing ul li.lang_te figure figcaption ol,.newsListing ul li.lang_te figure figcaption p,.newsListing ul li.lang_te figure figcaption span,.newsListing ul li.lang_te figure figcaption strong,.newsListing ul li.lang_te figure figcaption table,.newsListing ul li.lang_te figure figcaption tbody,.newsListing ul li.lang_te figure figcaption td,.newsListing ul li.lang_te figure figcaption tfoot,.newsListing ul li.lang_te figure figcaption th,.newsListing ul li.lang_te figure figcaption thead,.newsListing ul li.lang_te figure figcaption tr,.newsListing ul li.lang_te figure figcaption u,.newsListing ul li.lang_te figure figcaption ul{font-family:fnt_te,Arial,sans-serif}.newsListing ul li.lang_ml figure figcaption a,.newsListing ul li.lang_ml figure figcaption b,.newsListing ul li.lang_ml figure figcaption div,.newsListing ul li.lang_ml figure figcaption font,.newsListing ul li.lang_ml figure figcaption h1,.newsListing ul li.lang_ml figure figcaption h2,.newsListing ul li.lang_ml figure figcaption h3,.newsListing ul li.lang_ml figure figcaption h4,.newsListing ul li.lang_ml figure figcaption h5,.newsListing ul li.lang_ml figure figcaption h6,.newsListing ul li.lang_ml figure figcaption i,.newsListing ul li.lang_ml figure figcaption li,.newsListing ul li.lang_ml figure figcaption ol,.newsListing ul li.lang_ml figure figcaption p,.newsListing ul li.lang_ml figure figcaption span,.newsListing ul li.lang_ml figure figcaption strong,.newsListing ul li.lang_ml figure figcaption table,.newsListing ul li.lang_ml figure figcaption tbody,.newsListing ul li.lang_ml figure figcaption td,.newsListing ul li.lang_ml figure figcaption tfoot,.newsListing ul li.lang_ml figure figcaption th,.newsListing ul li.lang_ml figure figcaption thead,.newsListing ul li.lang_ml figure figcaption tr,.newsListing ul li.lang_ml figure figcaption u,.newsListing ul li.lang_ml figure figcaption ul{font-family:fnt_ml,Arial,sans-serif}.newsListing ul li.lang_or figure figcaption a,.newsListing ul li.lang_or figure figcaption b,.newsListing ul li.lang_or figure figcaption div,.newsListing ul li.lang_or figure figcaption font,.newsListing ul li.lang_or figure figcaption h1,.newsListing ul li.lang_or figure figcaption h2,.newsListing ul li.lang_or figure figcaption h3,.newsListing ul li.lang_or figure figcaption h4,.newsListing ul li.lang_or figure figcaption h5,.newsListing ul li.lang_or figure figcaption h6,.newsListing ul li.lang_or figure figcaption i,.newsListing ul li.lang_or figure figcaption li,.newsListing ul li.lang_or figure figcaption ol,.newsListing ul li.lang_or figure figcaption p,.newsListing ul li.lang_or figure figcaption span,.newsListing ul li.lang_or figure figcaption strong,.newsListing ul li.lang_or figure figcaption table,.newsListing ul li.lang_or figure figcaption tbody,.newsListing ul li.lang_or figure figcaption td,.newsListing ul li.lang_or figure figcaption tfoot,.newsListing ul li.lang_or figure figcaption th,.newsListing ul li.lang_or figure figcaption thead,.newsListing ul li.lang_or figure figcaption tr,.newsListing ul li.lang_or figure figcaption u,.newsListing ul li.lang_or figure figcaption ul{font-family:fnt_or,Arial,sans-serif}.newsListing ul li.lang_ur figure figcaption{padding:0 20px 0 0}.newsListing ul li.lang_ur figure figcaption a,.newsListing ul li.lang_ur figure figcaption b,.newsListing ul li.lang_ur figure figcaption div,.newsListing ul li.lang_ur figure figcaption font,.newsListing ul li.lang_ur figure figcaption h1,.newsListing ul li.lang_ur figure figcaption h2,.newsListing ul li.lang_ur figure figcaption h3,.newsListing ul li.lang_ur figure figcaption h4,.newsListing ul li.lang_ur figure figcaption h5,.newsListing ul li.lang_ur figure figcaption h6,.newsListing ul li.lang_ur figure figcaption i,.newsListing ul li.lang_ur figure figcaption li,.newsListing ul li.lang_ur figure figcaption ol,.newsListing ul li.lang_ur figure figcaption p,.newsListing ul li.lang_ur figure figcaption span,.newsListing ul li.lang_ur figure figcaption strong,.newsListing ul li.lang_ur figure figcaption table,.newsListing ul li.lang_ur figure figcaption tbody,.newsListing ul li.lang_ur figure figcaption td,.newsListing ul li.lang_ur figure figcaption tfoot,.newsListing ul li.lang_ur figure figcaption th,.newsListing ul li.lang_ur figure figcaption thead,.newsListing ul li.lang_ur figure figcaption tr,.newsListing ul li.lang_ur figure figcaption u,.newsListing ul li.lang_ur figure figcaption ul{font-family:fnt_ur,Arial,sans-serif;direction:rtl;text-align:right}.newsListing ul li.lang_ur figure figcaption h2 a{direction:rtl;text-align:right}.newsListing ul li.lang_ne figure figcaption a,.newsListing ul li.lang_ne figure figcaption b,.newsListing ul li.lang_ne figure figcaption div,.newsListing ul li.lang_ne figure figcaption font,.newsListing ul li.lang_ne figure figcaption h1,.newsListing ul li.lang_ne figure figcaption h2,.newsListing ul li.lang_ne figure figcaption h3,.newsListing ul li.lang_ne figure figcaption h4,.newsListing ul li.lang_ne figure figcaption h5,.newsListing ul li.lang_ne figure figcaption h6,.newsListing ul li.lang_ne figure figcaption i,.newsListing ul li.lang_ne figure figcaption li,.newsListing ul li.lang_ne figure figcaption ol,.newsListing ul li.lang_ne figure figcaption p,.newsListing ul li.lang_ne figure figcaption span,.newsListing ul li.lang_ne figure figcaption strong,.newsListing ul li.lang_ne figure figcaption table,.newsListing ul li.lang_ne figure figcaption tbody,.newsListing ul li.lang_ne figure figcaption td,.newsListing ul li.lang_ne figure figcaption tfoot,.newsListing ul li.lang_ne figure figcaption th,.newsListing ul li.lang_ne figure figcaption thead,.newsListing ul li.lang_ne figure figcaption tr,.newsListing ul li.lang_ne figure figcaption u,.newsListing ul li.lang_ne figure figcaption ul{font-family:fnt_ne,Arial,sans-serif}.hd_h1.lang_en,.sourcesWarp.lang_en{font-family:fnt_en,Arial,sans-serif}.hd_h1.lang_bh,.hd_h1.lang_hi,.sourcesWarp.lang_bh,.sourcesWarp.lang_hi{font-family:fnt_hi,Arial,sans-serif}.hd_h1.lang_mr,.sourcesWarp.lang_mr{font-family:fnt_mr,Arial,sans-serif}.hd_h1.lang_gu,.sourcesWarp.lang_gu{font-family:fnt_gu,Arial,sans-serif}.hd_h1.lang_pa,.sourcesWarp.lang_pa{font-family:fnt_pa,Arial,sans-serif}.hd_h1.lang_bn,.sourcesWarp.lang_bn{font-family:fnt_bn,Arial,sans-serif}.hd_h1.lang_kn,.sourcesWarp.lang_kn{font-family:fnt_kn,Arial,sans-serif}.hd_h1.lang_ta,.sourcesWarp.lang_ta{font-family:fnt_ta,Arial,sans-serif}.hd_h1.lang_te,.sourcesWarp.lang_te{font-family:fnt_te,Arial,sans-serif}.hd_h1.lang_ml,.sourcesWarp.lang_ml{font-family:fnt_ml,Arial,sans-serif}.hd_h1.lang_ur,.sourcesWarp.lang_ur{font-family:fnt_ur,Arial,sans-serif;direction:rtl;text-align:right}.hd_h1.lang_or,.sourcesWarp.lang_or{font-family:fnt_or,Arial,sans-serif}.hd_h1.lang_ne,.sourcesWarp.lang_ne{font-family:fnt_ne,Arial,sans-serif}.fav_list.lang_en li a,.sel_lang ul.lv1 li a.lang_en,.thumb3 li.lang_en a figure figcaption h2,.thumb3.box_lang_en li a figure figcaption h2{font-family:fnt_en,Arial,sans-serif}.fav_list.lang_bh li a,.fav_list.lang_hi li a,.sel_lang ul.lv1 li a.lang_bh,.sel_lang ul.lv1 li a.lang_hi,.thumb3 li.lang_bh a figure figcaption h2,.thumb3 li.lang_hi a figure figcaption h2,.thumb3.box_lang_bh li a figure figcaption h2,.thumb3.box_lang_hi li a figure figcaption h2{font-family:fnt_hi,Arial,sans-serif}.fav_list.lang_mr li a,.sel_lang ul.lv1 li a.lang_mr,.thumb3 li.lang_mr a figure figcaption h2,.thumb3.box_lang_mr li a figure figcaption h2{font-family:fnt_mr,Arial,sans-serif}.fav_list.lang_gu li a,.sel_lang ul.lv1 li a.lang_gu,.thumb3 li.lang_gu a figure figcaption h2,.thumb3.box_lang_gu li a figure figcaption h2{font-family:fnt_gu,Arial,sans-serif}.fav_list.lang_pa li a,.sel_lang ul.lv1 li a.lang_pa,.thumb3 li.lang_pa a figure figcaption h2,.thumb3.box_lang_pa li a figure figcaption h2{font-family:fnt_pa,Arial,sans-serif}.fav_list.lang_bn li a,.sel_lang ul.lv1 li a.lang_bn,.thumb3 li.lang_bn a figure figcaption h2,.thumb3.box_lang_bn li a figure figcaption h2{font-family:fnt_bn,Arial,sans-serif}.fav_list.lang_kn li a,.sel_lang ul.lv1 li a.lang_kn,.thumb3 li.lang_kn a figure figcaption h2,.thumb3.box_lang_kn li a figure figcaption h2{font-family:fnt_kn,Arial,sans-serif}.fav_list.lang_ta li a,.sel_lang ul.lv1 li a.lang_ta,.thumb3 li.lang_ta a figure figcaption h2,.thumb3.box_lang_ta li a figure figcaption h2{font-family:fnt_ta,Arial,sans-serif}.fav_list.lang_te li a,.sel_lang ul.lv1 li a.lang_te,.thumb3 li.lang_te a figure figcaption h2,.thumb3.box_lang_te li a figure figcaption h2{font-family:fnt_te,Arial,sans-serif}.fav_list.lang_ml li a,.sel_lang ul.lv1 li a.lang_ml,.thumb3 li.lang_ml a figure figcaption h2,.thumb3.box_lang_ml li a figure figcaption h2{font-family:fnt_ml,Arial,sans-serif}.fav_list.lang_or li a,.sel_lang ul.lv1 li a.lang_or,.thumb3 li.lang_or a figure figcaption h2,.thumb3.box_lang_or li a figure figcaption h2{font-family:fnt_or,Arial,sans-serif}.fav_list.lang_ur li a,.thumb3.box_lang_ur li a figure figcaption h2{font-family:fnt_ur,Arial,sans-serif;direction:rtl;text-align:right}.sel_lang ul.lv1 li a.lang_ur,.thumb3 li.lang_ur a figure figcaption h2{font-family:fnt_ur,Arial,sans-serif}.fav_list.lang_ne li a,.sel_lang ul.lv1 li a.lang_ne,.thumb3 li.lang_ne a figure figcaption h2,.thumb3.box_lang_ne li a figure figcaption h2{font-family:fnt_ne,Arial,sans-serif}#lang_en .brd_cum,#lang_en a,#lang_en b,#lang_en div,#lang_en font,#lang_en h1,#lang_en h2,#lang_en h3,#lang_en h4,#lang_en h5,#lang_en h6,#lang_en i,#lang_en li,#lang_en ol,#lang_en p,#lang_en span,#lang_en strong,#lang_en table,#lang_en tbody,#lang_en td,#lang_en tfoot,#lang_en th,#lang_en thead,#lang_en tr,#lang_en u,#lang_en ul{font-family:fnt_en,Arial,sans-serif}#lang_en.sty1 .details_data h1{font-size:26px;font-weight:700}#lang_en.sty1 .details_data h1 span{font-size:10px}#lang_en.sty1 .details_data .data{line-height:2em;font-size:14px}#lang_en.sty2 .details_data h1{font-size:28px;font-weight:700}#lang_en.sty2 .details_data h1 span{font-size:12px}#lang_en.sty2 .details_data .data{line-height:2em;font-size:16px}#lang_en.sty3 .details_data h1{font-size:30px;font-weight:700}#lang_en.sty3 .details_data h1 span{font-size:14px}#lang_en.sty3 .details_data .data{line-height:2em;font-size:18px}#lang_bh .brd_cum,#lang_bh a,#lang_bh b,#lang_bh div,#lang_bh font,#lang_bh h1,#lang_bh h2,#lang_bh h3,#lang_bh h4,#lang_bh h5,#lang_bh h6,#lang_bh i,#lang_bh li,#lang_bh ol,#lang_bh p,#lang_bh span,#lang_bh strong,#lang_bh table,#lang_bh tbody,#lang_bh td,#lang_bh tfoot,#lang_bh th,#lang_bh thead,#lang_bh tr,#lang_bh u,#lang_bh ul,#lang_hi .brd_cum,#lang_hi a,#lang_hi b,#lang_hi div,#lang_hi font,#lang_hi h1,#lang_hi h2,#lang_hi h3,#lang_hi h4,#lang_hi h5,#lang_hi h6,#lang_hi i,#lang_hi li,#lang_hi ol,#lang_hi p,#lang_hi span,#lang_hi strong,#lang_hi table,#lang_hi tbody,#lang_hi td,#lang_hi tfoot,#lang_hi th,#lang_hi thead,#lang_hi tr,#lang_hi u,#lang_hi ul{font-family:fnt_hi,Arial,sans-serif}#lang_bh.sty1 .details_data h1,#lang_hi.sty1 .details_data h1{font-size:26px;font-weight:700}#lang_bh.sty1 .details_data h1 span,#lang_hi.sty1 .details_data h1 span{font-size:10px}#lang_bh.sty1 .details_data .data,#lang_hi.sty1 .details_data .data{line-height:2em;font-size:14px}#lang_bh.sty2 .details_data h1,#lang_hi.sty2 .details_data h1{font-size:28px;font-weight:700}#lang_bh.sty2 .details_data h1 span,#lang_hi.sty2 .details_data h1 span{font-size:12px}#lang_bh.sty2 .details_data .data,#lang_hi.sty2 .details_data .data{line-height:2em;font-size:16px}#lang_bh.sty3 .details_data h1,#lang_hi.sty3 .details_data h1{font-size:30px;font-weight:700}#lang_bh.sty3 .details_data h1 span,#lang_hi.sty3 .details_data h1 span{font-size:14px}#lang_bh.sty3 .details_data .data,#lang_hi.sty3 .details_data .data{line-height:2em;font-size:18px}#lang_mr .brd_cum,#lang_mr a,#lang_mr b,#lang_mr div,#lang_mr font,#lang_mr h1,#lang_mr h2,#lang_mr h3,#lang_mr h4,#lang_mr h5,#lang_mr h6,#lang_mr i,#lang_mr li,#lang_mr ol,#lang_mr p,#lang_mr span,#lang_mr strong,#lang_mr table,#lang_mr tbody,#lang_mr td,#lang_mr tfoot,#lang_mr th,#lang_mr thead,#lang_mr tr,#lang_mr u,#lang_mr ul{font-family:fnt_mr,Arial,sans-serif}#lang_mr.sty1 .details_data h1{font-size:26px;font-weight:700}#lang_mr.sty1 .details_data h1 span{font-size:10px}#lang_mr.sty1 .details_data .data{line-height:2em;font-size:14px}#lang_mr.sty2 .details_data h1{font-size:28px;font-weight:700}#lang_mr.sty2 .details_data h1 span{font-size:12px}#lang_mr.sty2 .details_data .data{line-height:2em;font-size:16px}#lang_mr.sty3 .details_data h1{font-size:30px;font-weight:700}#lang_mr.sty3 .details_data h1 span{font-size:14px}#lang_mr.sty3 .details_data .data{line-height:2em;font-size:18px}#lang_gu .brd_cum,#lang_gu a,#lang_gu b,#lang_gu div,#lang_gu font,#lang_gu h1,#lang_gu h2,#lang_gu h3,#lang_gu h4,#lang_gu h5,#lang_gu h6,#lang_gu i,#lang_gu li,#lang_gu ol,#lang_gu p,#lang_gu span,#lang_gu strong,#lang_gu table,#lang_gu tbody,#lang_gu td,#lang_gu tfoot,#lang_gu th,#lang_gu thead,#lang_gu tr,#lang_gu u,#lang_gu ul{font-family:fnt_gu,Arial,sans-serif}#lang_gu.sty1 .details_data h1{font-size:26px;font-weight:700}#lang_gu.sty1 .details_data h1 span{font-size:10px}#lang_gu.sty1 .details_data .data{line-height:2em;font-size:14px}#lang_gu.sty2 .details_data h1{font-size:28px;font-weight:700}#lang_gu.sty2 .details_data h1 span{font-size:12px}#lang_gu.sty2 .details_data .data{line-height:2em;font-size:16px}#lang_gu.sty3 .details_data h1{font-size:30px;font-weight:700}#lang_gu.sty3 .details_data h1 span{font-size:14px}#lang_gu.sty3 .details_data .data{line-height:2em;font-size:18px}#lang_pa .brd_cum,#lang_pa a,#lang_pa b,#lang_pa div,#lang_pa font,#lang_pa h1,#lang_pa h2,#lang_pa h3,#lang_pa h4,#lang_pa h5,#lang_pa h6,#lang_pa i,#lang_pa li,#lang_pa ol,#lang_pa p,#lang_pa span,#lang_pa strong,#lang_pa table,#lang_pa tbody,#lang_pa td,#lang_pa tfoot,#lang_pa th,#lang_pa thead,#lang_pa tr,#lang_pa u,#lang_pa ul{font-family:fnt_pa,Arial,sans-serif}#lang_pa.sty1 .details_data h1{font-size:26px;font-weight:700}#lang_pa.sty1 .details_data h1 span{font-size:10px}#lang_pa.sty1 .details_data .data{line-height:2em;font-size:14px}#lang_pa.sty2 .details_data h1{font-size:28px;font-weight:700}#lang_pa.sty2 .details_data h1 span{font-size:12px}#lang_pa.sty2 .details_data .data{line-height:2em;font-size:16px}#lang_pa.sty3 .details_data h1{font-size:30px;font-weight:700}#lang_pa.sty3 .details_data h1 span{font-size:14px}#lang_pa.sty3 .details_data .data{line-height:2em;font-size:18px}#lang_bn .brd_cum,#lang_bn a,#lang_bn b,#lang_bn div,#lang_bn font,#lang_bn h1,#lang_bn h2,#lang_bn h3,#lang_bn h4,#lang_bn h5,#lang_bn h6,#lang_bn i,#lang_bn li,#lang_bn ol,#lang_bn p,#lang_bn span,#lang_bn strong,#lang_bn table,#lang_bn tbody,#lang_bn td,#lang_bn tfoot,#lang_bn th,#lang_bn thead,#lang_bn tr,#lang_bn u,#lang_bn ul{font-family:fnt_bn,Arial,sans-serif}#lang_bn.sty1 .details_data h1{font-size:26px;font-weight:700}#lang_bn.sty1 .details_data h1 span{font-size:10px}#lang_bn.sty1 .details_data .data{line-height:2em;font-size:14px}#lang_bn.sty2 .details_data h1{font-size:28px;font-weight:700}#lang_bn.sty2 .details_data h1 span{font-size:12px}#lang_bn.sty2 .details_data .data{line-height:2em;font-size:16px}#lang_bn.sty3 .details_data h1{font-size:30px;font-weight:700}#lang_bn.sty3 .details_data h1 span{font-size:14px}#lang_bn.sty3 .details_data .data{line-height:2em;font-size:18px}#lang_kn .brd_cum,#lang_kn a,#lang_kn b,#lang_kn div,#lang_kn font,#lang_kn h1,#lang_kn h2,#lang_kn h3,#lang_kn h4,#lang_kn h5,#lang_kn h6,#lang_kn i,#lang_kn li,#lang_kn ol,#lang_kn p,#lang_kn span,#lang_kn strong,#lang_kn table,#lang_kn tbody,#lang_kn td,#lang_kn tfoot,#lang_kn th,#lang_kn thead,#lang_kn tr,#lang_kn u,#lang_kn ul{font-family:fnt_kn,Arial,sans-serif}#lang_kn.sty1 .details_data h1{font-size:26px;font-weight:700}#lang_kn.sty1 .details_data h1 span{font-size:10px}#lang_kn.sty1 .details_data .data{line-height:2em;font-size:14px}#lang_kn.sty2 .details_data h1{font-size:28px;font-weight:700}#lang_kn.sty2 .details_data h1 span{font-size:12px}#lang_kn.sty2 .details_data .data{line-height:2em;font-size:16px}#lang_kn.sty3 .details_data h1{font-size:30px;font-weight:700}#lang_kn.sty3 .details_data h1 span{font-size:14px}#lang_kn.sty3 .details_data .data{line-height:2em;font-size:18px}#lang_ta .brd_cum,#lang_ta a,#lang_ta b,#lang_ta div,#lang_ta font,#lang_ta h1,#lang_ta h2,#lang_ta h3,#lang_ta h4,#lang_ta h5,#lang_ta h6,#lang_ta i,#lang_ta li,#lang_ta ol,#lang_ta p,#lang_ta span,#lang_ta strong,#lang_ta table,#lang_ta tbody,#lang_ta td,#lang_ta tfoot,#lang_ta th,#lang_ta thead,#lang_ta tr,#lang_ta u,#lang_ta ul{font-family:fnt_ta,Arial,sans-serif}#lang_ta.sty1 .details_data h1{font-size:26px;font-weight:700}#lang_ta.sty1 .details_data h1 span{font-size:10px}#lang_ta.sty1 .details_data .data{line-height:2em;font-size:14px}#lang_ta.sty2 .details_data h1{font-size:28px;font-weight:700}#lang_ta.sty2 .details_data h1 span{font-size:12px}#lang_ta.sty2 .details_data .data{line-height:2em;font-size:16px}#lang_ta.sty3 .details_data h1{font-size:30px;font-weight:700}#lang_ta.sty3 .details_data h1 span{font-size:14px}#lang_ta.sty3 .details_data .data{line-height:2em;font-size:18px}#lang_te .brd_cum,#lang_te a,#lang_te b,#lang_te div,#lang_te font,#lang_te h1,#lang_te h2,#lang_te h3,#lang_te h4,#lang_te h5,#lang_te h6,#lang_te i,#lang_te li,#lang_te ol,#lang_te p,#lang_te span,#lang_te strong,#lang_te table,#lang_te tbody,#lang_te td,#lang_te tfoot,#lang_te th,#lang_te thead,#lang_te tr,#lang_te u,#lang_te ul{font-family:fnt_te,Arial,sans-serif}#lang_te.sty1 .details_data h1{font-size:26px;font-weight:700}#lang_te.sty1 .details_data h1 span{font-size:10px}#lang_te.sty1 .details_data .data{line-height:2em;font-size:14px}#lang_te.sty2 .details_data h1{font-size:28px;font-weight:700}#lang_te.sty2 .details_data h1 span{font-size:12px}#lang_te.sty2 .details_data .data{line-height:2em;font-size:16px}#lang_te.sty3 .details_data h1{font-size:30px;font-weight:700}#lang_te.sty3 .details_data h1 span{font-size:14px}#lang_te.sty3 .details_data .data{line-height:2em;font-size:18px}#lang_ml .brd_cum,#lang_ml a,#lang_ml b,#lang_ml div,#lang_ml font,#lang_ml h1,#lang_ml h2,#lang_ml h3,#lang_ml h4,#lang_ml h5,#lang_ml h6,#lang_ml i,#lang_ml li,#lang_ml ol,#lang_ml p,#lang_ml span,#lang_ml strong,#lang_ml table,#lang_ml tbody,#lang_ml td,#lang_ml tfoot,#lang_ml th,#lang_ml thead,#lang_ml tr,#lang_ml u,#lang_ml ul{font-family:fnt_ml,Arial,sans-serif}#lang_ml.sty1 .details_data h1{font-size:26px;font-weight:700}#lang_ml.sty1 .details_data h1 span{font-size:10px}#lang_ml.sty1 .details_data .data{line-height:2em;font-size:14px}#lang_ml.sty2 .details_data h1{font-size:28px;font-weight:700}#lang_ml.sty2 .details_data h1 span{font-size:12px}#lang_ml.sty2 .details_data .data{line-height:2em;font-size:16px}#lang_ml.sty3 .details_data h1{font-size:30px;font-weight:700}#lang_ml.sty3 .details_data h1 span{font-size:14px}#lang_ml.sty3 .details_data .data{line-height:2em;font-size:18px}#lang_or .brd_cum,#lang_or a,#lang_or b,#lang_or div,#lang_or font,#lang_or h1,#lang_or h2,#lang_or h3,#lang_or h4,#lang_or h5,#lang_or h6,#lang_or i,#lang_or li,#lang_or ol,#lang_or p,#lang_or span,#lang_or strong,#lang_or table,#lang_or tbody,#lang_or td,#lang_or tfoot,#lang_or th,#lang_or thead,#lang_or tr,#lang_or u,#lang_or ul{font-family:fnt_or,Arial,sans-serif}#lang_or.sty1 .details_data h1{font-size:26px;font-weight:700}#lang_or.sty1 .details_data h1 span{font-size:10px}#lang_or.sty1 .details_data .data{line-height:2em;font-size:14px}#lang_or.sty2 .details_data h1{font-size:28px;font-weight:700}#lang_or.sty2 .details_data h1 span{font-size:12px}#lang_or.sty2 .details_data .data{line-height:2em;font-size:16px}#lang_or.sty3 .details_data h1{font-size:30px;font-weight:700}#lang_or.sty3 .details_data h1 span{font-size:14px}#lang_or.sty3 .details_data .data{line-height:2em;font-size:18px}#lang_ur .brd_cum,#lang_ur a,#lang_ur b,#lang_ur div,#lang_ur font,#lang_ur h1,#lang_ur h2,#lang_ur h3,#lang_ur h4,#lang_ur h5,#lang_ur h6,#lang_ur i,#lang_ur li,#lang_ur ol,#lang_ur p,#lang_ur span,#lang_ur strong,#lang_ur table,#lang_ur tbody,#lang_ur td,#lang_ur tfoot,#lang_ur th,#lang_ur thead,#lang_ur tr,#lang_ur u,#lang_ur ul{font-family:fnt_ur,Arial,sans-serif}#lang_ur.sty1 .details_data h1{font-size:26px;font-weight:700}#lang_ur.sty1 .details_data h1 span{font-size:10px}#lang_ur.sty1 .details_data .data{line-height:2em;font-size:14px}#lang_ur.sty2 .details_data h1{font-size:28px;font-weight:700}#lang_ur.sty2 .details_data h1 span{font-size:12px}#lang_ur.sty2 .details_data .data{line-height:2em;font-size:16px}#lang_ur.sty3 .details_data h1{font-size:30px;font-weight:700}#lang_ur.sty3 .details_data h1 span{font-size:14px}#lang_ur.sty3 .details_data .data{line-height:2em;font-size:18px}#lang_ne .brd_cum,#lang_ne a,#lang_ne b,#lang_ne div,#lang_ne font,#lang_ne h1,#lang_ne h2,#lang_ne h3,#lang_ne h4,#lang_ne h5,#lang_ne h6,#lang_ne i,#lang_ne li,#lang_ne ol,#lang_ne p,#lang_ne span,#lang_ne strong,#lang_ne table,#lang_ne tbody,#lang_ne td,#lang_ne tfoot,#lang_ne th,#lang_ne thead,#lang_ne tr,#lang_ne u,#lang_ne ul{font-family:fnt_ne,Arial,sans-serif}#lang_ne.sty1 .details_data h1{font-size:26px;font-weight:700}#lang_ne.sty1 .details_data h1 span{font-size:10px}#lang_ne.sty1 .details_data .data{line-height:2em;font-size:14px}#lang_ne.sty2 .details_data h1{font-size:28px;font-weight:700}#lang_ne.sty2 .details_data h1 span{font-size:12px}#lang_ne.sty2 .details_data .data{line-height:2em;font-size:16px}#lang_ne.sty3 .details_data h1{font-size:30px;font-weight:700}#lang_ne.sty3 .details_data h1 span{font-size:14px}#lang_ne.sty3 .details_data .data{line-height:2em;font-size:18px}@media only screen and (max-width:1280px){.mainWarp{width:100%}.bdy .content aside{width:30%}.bdy .content aside .thumb li{width:49%}.bdy .content article{width:70%}nav{padding:10px 0;width:100%}nav .LHS{width:30%}nav .LHS a{margin-left:20px}nav .RHS{width:70%}nav .RHS ul.ud{margin-right:20px}nav .RHS .menu a{margin-right:30px}}@media only screen and (max-width:1200px){.thumb li a figure figcaption h3{font-size:12px}}@media only screen and (max-width:1024px){.newsListing ul li figure .img{width:180px;height:140px}.newsListing ul li figure figcaption{width:-moz-calc(100% - 180px);width:-webkit-calc(100% - 180px);width:-o-calc(100% - 180px);width:calc(100% - 180px)}.details_data .share{z-index:9999}.details_data h1{padding:30px 50px 0}.details_data figure figcaption{padding:5px 50px 0}.details_data .realted_story_warp .inr{padding:30px 50px 0}.details_data .realted_story_warp .inr ul.helfWidth .img{display:none}.details_data .realted_story_warp .inr ul.helfWidth figcaption{width:100%}.ph_gal .inr div{display:inline-block;background:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/images/defult.jpg) no-repeat #ededed;height:auto;min-height:100px;max-height:100px;max-width:30%;width:30%;overflow:hidden}.ph_gal .inr div img{width:100%;height:100%}.ph_gal .inr div.mid{margin-left:10px;margin-right:10px}}@media only screen and (max-width:989px){.details_data .data{padding:25px 50px}.displayDate .main{padding:5px 35px}.aside_newsListing ul li a figure figcaption h2{font-size:12px}.newsListing ul li a figure .img{width:170px;max-width:180px;max-width:220px;height:130px}.newsListing ul li a figure figcaption{width:calc(100% - 170px)}.newsListing ul li a figure figcaption span{padding-top:0}.newsListing ul li a figure figcaption .resource{padding-top:10px}}@media only screen and (max-width:900px){.newsListing ul li figure .img{width:150px;height:110px}.newsListing ul li figure figcaption{width:-moz-calc(100% - 150px);width:-webkit-calc(100% - 150px);width:-o-calc(100% - 150px);width:calc(100% - 150px)}.popup .inr{overflow:hidden;width:500px;height:417px;max-height:417px;margin-top:-208px;margin-left:-250px}.btn_view_all{padding:10px}nav .RHS ul.site_nav li a{padding:10px 15px;background-image:none}.aside_newsListing ul li a figure .img{display:none}.aside_newsListing ul li a figure figcaption{width:100%;padding-left:0}.bdy .content aside .thumb li{width:100%}.aside_nav_list li a span{font-size:10px;padding:15px 10px;background:0 0}.sourcesWarp .sub_nav ul li{width:33%}}@media only screen and (max-width:800px){.newsListing ul li figure .img{width:150px;height:110px}.newsListing ul li figure figcaption{width:-moz-calc(100% - 150px);width:-webkit-calc(100% - 150px);width:-o-calc(100% - 150px);width:calc(100% - 150px)}.newsListing ul li figure figcaption span{font-size:10px}.newsListing ul li figure figcaption h2 a{font-size:15px}.newsListing ul li figure figcaption p{display:none;font-size:12px}.newsListing ul li figure figcaption.fullWidth p{display:block}nav .RHS ul.site_nav li{margin-right:15px}.newsListing ul li a figure{padding:15px 10px}.newsListing ul li a figure .img{width:120px;max-width:120px;height:120px}.newsListing ul li a figure figcaption{width:calc(100% - 130px);padding:0 0 0 20px}.newsListing ul li a figure figcaption span{font-size:10px;padding-top:0}.newsListing ul li a figure figcaption h2{font-size:14px}.newsListing ul li a figure figcaption p{font-size:12px}.resource{padding-top:10px}.resource ul li{margin-right:10px}.bdy .content aside{width:30%}.bdy .content article{width:70%}.ph_gal .inr div{display:inline-block;background:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/images/defult.jpg) no-repeat #ededed;height:auto;min-height:70px;max-height:70px;max-width:30%;width:30%;overflow:hidden}.ph_gal .inr div img{width:100%;height:100%}.ph_gal .inr div.mid{margin-left:10px;margin-right:10px}}@media only screen and (max-width:799px){.thumb1 li,.thumb1 li a,.thumb1 li a img{max-height:50px;max-width:50px}.thumb1 li,.thumb1 li a{min-height:50px;min-width:50px}.sourcesWarp .sub_nav ul li{width:50%!important}.setting .country_list li,.setting .fav_cat_list li,.setting .fav_lang_list li,.setting .fav_np_list li{width:100%}}@media only screen and (max-width:640px){.details_data .realted_story_warp .inr ul li figure figcaption span,.newsListing ul li figure figcaption span{padding-top:0}.bdy .content aside{width:100%;display:none}nav .RHS ul.site_nav li{margin-right:10px}.sourcesWarp{min-height:250px}.sourcesWarp .logo_img{height:100px;margin-top:72px}.sourcesWarp .sources_nav ul li{margin:0}.bdy .content article{width:100%}.bdy .content article h1{text-align:center}.bdy .content article .brd_cum{display:none}.bdy .content article .details_data h1{text-align:left}.bdy .content a.aside_open{display:inline-block}.details_data .realted_story_warp .inr ul li{width:100%;height:auto}.details_data .realted_story_warp .inr ul li figure a.img_r .img{width:100px;height:75px;float:left}.details_data .realted_story_warp .inr ul li figure a.img_r .img img{height:100%}.details_data .realted_story_warp .inr ul li figure figcaption{float:left;padding-left:10px}}@media only screen and (max-width:480px){nav .LHS a.logo{width:100px;height:28px}.details_data figure img,.sourcesWarp .sub_nav .inr ul li{width:100%}nav .RHS ul.site_nav li a{padding:6px}.sourcesWarp{min-height:auto;max-height:auto;height:auto}.sourcesWarp .logo_img{margin:20px 10px}.sourcesWarp .sources_nav ul li a{padding:5px 15px}.displayDate .main .dt{max-width:90px}.details_data h1{padding:30px 20px 0}.details_data .share{top:inherit;bottom:0;left:0;width:100%;height:35px;position:fixed}.details_data .share .inr{position:relative}.details_data .share .inr .sty ul{background-color:#e2e2e2;border-radius:3px 0 0 3px}.details_data .share .inr .sty ul li{border:1px solid #cdcdcd;border-top:none}.details_data .share .inr .sty ul li a{width:35px}.details_data .share .inr .sty ul li a.sty1 span{padding-top:14px!important}.details_data .share .inr .sty ul li a.sty2 span{padding-top:12px!important}.details_data .share .inr .sty ul li a.sty3 span{padding-top:10px!important}.details_data .share ul,.details_data .share ul li{float:left}.details_data .share ul li a{border-radius:0!important}.details_data .data,.details_data .realted_story_warp .inr{padding:25px 20px}.thumb3 li{max-width:100%;width:100%;margin:5px 0;height:auto}.thumb3 li a figure img{display:none}.thumb3 li a figure figcaption{position:relative;height:auto}.thumb3 li a figure figcaption h2{margin:0;text-align:left}.thumb2{text-align:center}.thumb2 li{display:inline-block;max-width:100px;max-height:100px;float:inherit}.thumb2 li a img{width:80px;height:80px}}@media only screen and (max-width:320px){.newsListing ul li figure figcaption span,.newsListing.bdyPad{padding-top:10px}#back-top,footer .social{display:none!important}nav .LHS a.logo{width:70px;height:20px;margin:7px 0 0 12px}nav .RHS ul.site_nav{margin-top:3px}nav .RHS ul.site_nav li a{font-size:12px}nav .RHS .menu a{margin:0 12px 0 0}.newsListing ul li figure .img{width:100%;max-width:100%;height:auto;max-height:100%}.newsListing ul li figure figcaption{width:100%;padding-left:0}.details_data .realted_story_warp .inr ul li figure a.img_r .img{width:100%;height:auto}.ph_gal .inr div{display:inline-block;background:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/images/defult.jpg) no-repeat #ededed;height:auto;min-height:50px;max-height:50px;max-width:28%;width:28%;overflow:hidden}.ph_gal .inr div img{width:100%;height:100%}.ph_gal .inr div.mid{margin-left:10px;margin-right:10px}}.details_data .data{padding-bottom:0}.details_data .block_np{padding:15px 100px;background:#f8f8f8;margin:30px 0}.details_data .block_np td h3{padding-bottom:10px}.details_data .block_np table tr td{padding:0!important}.details_data .block_np h3{padding-bottom:12px;color:#bfbfbf;font-weight:700;font-size:12px}.details_data .block_np .np{width:161px}.details_data .block_np .np a{padding-right:35px;display:inline-block;background:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/images/np_nxt.svg) center right no-repeat}.details_data .block_np .np a img{width:120px}.details_data .block_np .mdl{min-width:15px}.details_data .block_np .mdl span{display:block;height:63px;width:1px;margin:0 auto;border-left:1px solid #d8d8d8}.details_data .block_np .store{width:370px}.details_data .block_np .store ul:after{content:\" \";display:block;clear:both}.details_data .block_np .store li{float:left;margin-right:5px}.details_data .block_np .store li:last-child{margin-right:0}.details_data .block_np .store li a{display:block;height:36px;width:120px;background-repeat:no-repeat;background-position:center center;background-size:120px auto}.details_data .block_np .store li a.andorid{background-image:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/images/google_play.svg)}.details_data .block_np .store li a.window{background-image:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/images/window.svg)}.details_data .block_np .store li a.ios{background-image:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/images/ios.svg)}.win_details_pop{background:rgba(0,0,0,.5);z-index:999;top:0;left:0;width:100%;height:100%;position:fixed}.win_details_pop .inr,.win_details_pop .inr .bnr_img{width:488px;max-width:488px;height:390px;max-height:390px}.win_details_pop .inr{position:absolute;top:50%;left:50%;margin-left:-244px;margin-top:-195px;z-index:9999}.win_details_pop .inr .bnr_img{background:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/images/win2_2302.jpg) center center;position:relative}.win_details_pop .inr .bnr_img a.btn_win_pop_close{position:absolute;width:20px;height:20px;z-index:1;top:20px;right:20px;background:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/images/win_2302.jpg) center center no-repeat}.win_details_pop .inr .btn_store_win{display:block;height:70px;max-height:70px;background:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/images/win3_2302.jpg) center center no-repeat #fff}.win_str_bnr a{display:block}@media only screen and (max-width:1080px){.details_data .block_np h3{font-size:11px}.details_data .block_np .np h3{padding-bottom:15px}.details_data .block_np .store li a{background-size:100px auto;width:100px}}@media only screen and (max-width:1024px){.details_data .block_np{margin-bottom:0}}@media only screen and (max-width:989px){.details_data .block_np{padding:15px 50px}}@media only screen and (max-width:900px){.details_data .block_np table,.details_data .block_np tbody,.details_data .block_np td,.details_data .block_np tr{display:block}.details_data .block_np td.np,.details_data .block_np td.store{width:100%}.details_data .block_np tr h3{font-size:12px}.details_data .block_np .np h3{float:left;padding:8px 0 0}.details_data .block_np .np:after{content:\" \";display:block;clear:both}.details_data .block_np .np a{float:right;padding-right:50px}.details_data .block_np td.mdl{display:none}.details_data .block_np .store{border-top:1px solid #ebebeb;margin-top:15px}.details_data .block_np .store h3{padding:15px 0 10px;display:block}.details_data .block_np .store li a{background-size:120px auto;width:120px}}@media only screen and (max-width:675px){.details_data .block_np .store li a{background-size:100px auto;width:100px}}@media only screen and (max-width:640px){.details_data .block_np .store li a{background-size:120px auto;width:120px}}@media only screen and (max-width:480px){.details_data .block_np{padding:15px 20px}.details_data .block_np .store li a{background-size:90px auto;width:90px}.details_data .block_np tr h3{font-size:10px}.details_data .block_np .np h3{padding:5px 0 0}.details_data .block_np .np a{padding-right:40px}.details_data .block_np .np a img{width:80px}}", "raw_content": "\nMarathi News >> वन इंडिया एक्सक्लूसिव्ह >> exclusive\nMonday, 18 Nov, 4.00 pm वन इंडिया एक्सक्लूसिव्ह\nकल्याण ज्वेलर्सतर्फे दिवाळीनिमित्त भरघोस सवलती आणि भेटवस्तू\nभारतातील सर्वात मोठा आणि सर्वात पसंतीचा दागिने ब्रँड असलेल्या कल्याण ज्वेलर्सने दिवाळीसाठी आकर्ष आणि भव्य योजना जाहीर केल्या असून त्यात जगभरातील ग्राहकांना तीन लाख सोन्याची नाणी मिळणार आहेत. या योजनेचा एक भाग म्हणून कल्याण ज्वेलर्सने वीकली रॅफल ड्रॉद्वारे भेटी देण्याचे आश्वासन दिले असून एका भाग्यवान विजेत्याला कल्याण ज्वेलर्सकडून 100 सोन्याची नाणी जिंकता येणार आहेत. या कालावधीत सोन्याच्या दागिन्यांवरील घडणावळ म्हणजेच व्हॅल्यू अडिशन्स किंवा व्ही 199 रुपयांपासून सुरू होईल.\nत्याशिवाय ग्राहकांना 8 ग्रॅमच्या सोन्याच्या नाण्याच्या खरेदीवर एक हजार रुपयांची सवलत आणि स्टडेड दागिन्यांच्या खरेदीवर सोन्याची नाणी मोफत दिली जाणार आहे.\nकामाच्या ठिकाणी घालण्यासारख्या हिऱ्यांच्या दागिन्यांपासून नववधूच्या दागिन्यांपर्यंत डिझाइन्सची मोठी श्रेणी कल्याण ज्वेलर्सकडे उपलब्ध आहे.\nब्रँडने या दिवाळीत आपल्या ग्राहकांसाठी भव्य हिरे विक्री योजनाही जाहीर केली असून त्यात कल्याण ज्वेलर्सच्या सर्व दालनांत हिऱ्यांच्या दागिन्यांवर 20 टक्क्यांची सवलत मिळणार आ हे. ही ऑफर 30 नोव्हेंबर 2019 पर्यंत खुली आहे.\nयाप्रसंगी कल्याण ज्वेलर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. टीएस कल्याणरामन म्हणाले, दिवाळी म्हणजे समृद्धी आणि नवी सुरुवात. म्हणूनच नव्या दागिन्यांच्या खरेदीसाठी हा शुभ काळ मानला जातो. या सणामागची भावना लक्षात घेत आही सर्वोत्तम दागिने आणि असामान्य अनुभवाबरोबरच चांगल्या ऑफर्सही देत असतो. कल्याण ज्वेलर्समध्ये आम्ही ग्राहकांना चांगल्या सवलतींचा लाभ मिळवून देत मदत करण्याचे ध्येय ठेवले असून या सवलतीमुळे सणांचा आनंद द्विगुणित होत असतो.\nत्याशिवाय ग्राहकांना आता सोन्याच्या दागिन्यांवर नवे चार स्तरीय हमी प्रमाणपत्राचे फायदेही मिळवता येणार आहेत. निष्ठावान ग्राहकांप्रती असलेली ब्रँडची बांधिलकी उंचावण्यासाठी कल्याणने हा खास उपक्रम हाती घेतला आहे. कल्याण ज्वेलर्समधे विकल्या जाणाऱ्या दागिन्यांवर विविध प्रकारच्या शुद्धता चाचण्या केल्या जात असल्या आणि सर्व दागिने बीआयएस हॉलमार्क दिलेले असले, तरी चार स्तरीय हमी प्रमाणपत्र ग्राहकांना खरेदी पावतीमध्ये नमूद केलेल्या शुद्धतेचे मूल्य ते दागिने बदली किंवा पुनर्विक्री करताना देण्याची खात्री देते. त्याशिवाय यामध्ये कल्याण ज्वेलर्सच्या देशभरातील दालनांमध्ये दागिन्यांची आजीवन मोफत देखभाल करून दिली जाते.\nदालनामध्ये ब्रँड समकालीन आणि पारंपरिक मोतिफ्स असलेल्या नाजूक दागिन्यांची विस्तृत श्रेणी उपलब्ध करण्यात येणार असून त्यात कर्णभूषणे, बांगड्या आणि गळ्यातल्या हारांचा समावेश असेल. कंपनीद्वारे आपल्या ग्राहकांना मुहूरत ही नववधूच्या देशभरातील प्रचलित दागिन्यांची श्रेणी त्याचबरोबर कल्याणचे लोकप्रिय हाउस ब्रँड्स उदा. तेजस्वी – पोल्की दागिने, मुध्रा – हाताने बनवलेले प्राचीन प्रकारचे दागिने, निमाह- टेंपल ज्वेलरी, ग्लो- डान्सिंग डायमंड्स, झियाह – सोलेटेयरसदृश हिऱ्यांचे दागिने, अनोखी – अनकट हिरे, अपूर्वा – खास प्रसंगांसाठी हिरे, अंतरा – लग्नासाठीचे हिरे आणि हेरा – दैनंदिन वापराचे दागिने आणि रंग – प्रेशियस स्टोन्सचे दागिने यांचा समावेश असेल.\nकेरळ राज्यात���ल थिसूर येथे मुख्यालय असलेले कल्याण ज्वेलर्स हे भारतातील सर्वात मोठ्या दागिने उत्पादक आणि वितरकांपैकी एक आहेत. कंपनी गेल्या शतकभरापासून देशातील वस्त्रोद्योग ट्रेडिंग, वितरण आणि हाउक व्यापार क्षेत्रात कार्यरत आहे. 1993 मध्ये दागिन्यांचे पहिले दालन सुरू केल्यापासून कल्याण ज्वेलर्स भारतीय बाजारपेठेत गेल्या दोन दशकांपासून कार्यरत आहे. कंपनीने दर्जा, पारदर्शकता, किंमती आणि नाविन्य यांमध्ये नवे मापदंड तयार केले आहेत. कल्याण ज्वेलर्सद्वारे ग्राहकांच्या अनोख्या गरजा पूर्ण करणारे सोने, हिरे आणि प्रेशियस स्टोन्समधील पारंपरिक व अत्याधुनिक दागिने तयार करण्यात येतात. कल्याण ज्वेलर्सची भारत आणि पश्चिम आशियात मिळून 141 दालने कार्यरत आहेत.\nदखल: सोशल मीडियावरील \"संदेश' आणि आपण\nरॉयल इनफिल्ड क्‍लासिक 350\nसत्तापेचात नवी खेळी; भाजप शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देण्यास...\nचक्रीवादळ व पावसाचा कहर\nसुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.cnbengo.com/mr/products/blow-moulding-machine/automatic-blow-moulding-machine/", "date_download": "2019-11-22T01:33:51Z", "digest": "sha1:7JHTRPI7YKU5SKHMSER4JLIUIREC6UEF", "length": 5317, "nlines": 184, "source_domain": "www.cnbengo.com", "title": "स्वयंचलित वाहणे मोल्डिंग मशीन उत्पादक आणि पुरवठादार - चीन स्वयंचलित फुंका मोल्डिंग मशीन फॅक्टरी", "raw_content": "\nरोटरी वाहणे मोल्डिंग मशीन\nस्वयंचलित वाहणे मोल्डिंग मशीन\nमॅन्युअल आहार Preform स्वयंचलित वाहणे मोल्डिंग मशीन\n5Gallon मोल्डिंग मशीन फुंका\nअर्ध-स्वयंचलित वाहणे मोल्डिंग मशीन\nप.पू. बाटली मोल्डिंग मशीन फुंका\n28MM पीसीओ Preform आणि कॅप\nकिलकिले Preform आणि कॅप\nCustmised Prefrom आणि कॅप क्लायंटसाठी\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nस्वयंचलित वाहणे मोल्डिंग मशीन\nरोटरी वाहणे मोल्डिंग मशीन\nस्वयंचलित वाहणे मोल्डिंग मशीन\nमॅन्युअल आहार Preform स्वयंचलित वाहणे मोल्डिंग मशीन\n5Gallon मोल्डिंग मशीन फुंका\nअर्ध-स्वयंचलित वाहणे मोल्डिंग मशीन\nप.पू. बाटली मोल्डिंग मशीन फुंका\n28MM पीसीओ Preform आणि कॅप\nकिलकिले Preform आणि कॅप\nCustmised Prefrom आणि कॅप क्लायंटसाठी\nratary मोठा धक्का बसला आहे काठ मशीन\nस्वयंचलित वाहणे मोल्डिंग मशीन\nमॅन्युअल स्वयंचलित मोठा धक्का बसला आहे काठ मशीन\n5Gallon मोल्डिंग मशीन फुंका\nअर्ध-स्वयंचलित वाहणे मोल्डिंग मशीन\nपाळीव प्राणी उपांत्य स्वयं धक्का काठ मशीन\nपाणी preform पीसीओ आवडता\nस्वयंचलित वाहणे मोल्डिंग मशीन\nस्वयंचलित वाहणे मोल्डिंग मशीन\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/facebook-factcheck", "date_download": "2019-11-22T00:23:20Z", "digest": "sha1:RJ6TI22Q6BV5TV47AEFDFKYDS6COAE6R", "length": 6232, "nlines": 99, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Facebook Factcheck Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nरात्री उशिरा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये 1 तास 10 मिनिटे बैठक, सत्तास्थापनेचा फॉर्म्युला निश्चित\n#Me Too : इंडियन आयडॉल शोमधून अनू मलिक यांची पुन्हा हकालपट्टी\nशरद पवारांच्या नेतृत्वातील सरकार पाच वर्षे टिकेल : रोहित पवार\nVIDEO: सांगली महापुरातील किंग कोब्राचा व्हिडीओ खोटा\nसांगलीत पुराच्या पाण्यात किंग कोब्रा वाहून आल्याचं वृत्त खोटं असल्याचं सिद्ध झालं आहे. किंग कोब्राचा व्हिडीओ कर्नाटकातील असल्याचे स्पष्ट झालं आहे. महापुराच्या पाण्याने नागरिकांच्या घरात जे होतं ते सर्वच वाहून नेलं. अशातच सांगलीत एका घरात पुराने चक्क किंग कोब्रा नाग वाहून आल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.\nरात्री उशिरा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये 1 तास 10 मिनिटे बैठक, सत्तास्थापनेचा फॉर्म्युला निश्चित\n#Me Too : इंडियन आयडॉल शोमधून अनू मलिक यांची पुन्हा हकालपट्टी\nशरद पवारांच्या नेतृत्वातील सरकार पाच वर्षे टिकेल : रोहित पवार\n“शिवसेना ठरवेल तेच होईल, सत्तेचा जोकर शिवसेनेच्या हातात”\n ‘रंगबाज फिरसे,’ चा ट्रेलर लाँच\nरात्री उशिरा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये 1 तास 10 मिनिटे बैठक, सत्तास्थापनेचा फॉर्म्युला निश्चित\n#Me Too : इंडियन आयडॉल शोमधून अनू मलिक यांची पुन्हा हकालपट्टी\nशरद पवारांच्या नेतृत्वातील सरकार पाच वर्षे टिकेल : रोहित पवार\n“शिवसेना ठरवेल तेच होईल, सत्तेचा जोकर शिवसेनेच्या हातात”\nबैलाला ठार मारण्यासाठी वापरलेला जेसीबी जप्त, आता आरोपींचा शोध सुरु\nजेसीबीने बैलाची हत्या करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल, क्रूरतेचं कारण समोर\nदिवेघाटात वारकऱ्यांच्या दिंडीत जेसीबी घुसला, संत नामदेवांच्या वंशजासह दोघांचा मृत्यू\nजगताप-लांडगे टेन्शनमध्ये, शेवटच्या 10 मिनिटात पिंपरीत भाजपचा महापौरपदाचा अर्ज\nपुणे महापौर निवडणुकीत ट्विस्ट, महासेनाआघाडी रिंगणात, भाजपचाही उमेदवार जाहीर\nआमचं उद्दिष्ट सरकार आणणं किंवा कुठल्या व्यक्तीला मुख्यमंत्री करणं नाही : नितीन गडकरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushival.in/Home/ShowCategoryNews?page=6&NewsCategoryFilter=Sports", "date_download": "2019-11-22T01:09:25Z", "digest": "sha1:4QWTHGXA7XH4NMN6N446JLGU2WVEREDI", "length": 6023, "nlines": 120, "source_domain": "www.krushival.in", "title": "Krushival - Latest News in Marathi | Top Marathi News | मराठी बातम्या - कृषीवल", "raw_content": "\nई - पेपर रायगड ई - पेपर रत्नागिरी\nमुंबई उपनगर जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा-२०१९\nसंघर्ष स्पोर्ट्स, राजमुद्रा कुमारी गटाच्या तिसऱ्या फेरीत दाखल.मुंबई....\nअंकुर घरतने पटकावली मानाची गदा\nपीएनपीचा विद्यार्थी असलेला अंकूर मांडवा स्पोर्टस्चा मल्ल\nपावसामुळे मुंबईची निवड कबड्डी स्पर्धा रहित.\nमुंबई शहर जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा-२०१९.\nक्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रातील हरहुन्नरी...\nव्यक्ती लक्ष्मण (एल.एस) कदम निर्वातले.\nआर्चंरी स्पर्धेंत गुरुकुल स्कूलच्या नियम विराणीचे सुयश\nशालेय शिक्षण व क्रीडा संचलनालय, महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे विभागस्तरीय....\nके.वी.कन्या विद्यालयाची कु. अदिती शिंदे व समिक्षा पाटील....\nशालेय राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी\nमुंबई शहर जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा-२०१९.\nजय भारत सेवा मंडळ, अमर संदेश स्पोर्ट्स, ओम पिंपळेश्वर क्रीडा मंडळ, श्री साई.....\nनिकीता जाधवची क्रीडा स्पर्धेत सुवर्ण भरारी\nबा. ना. हायस्कूलच्या शिरपेचात सुवर्ण पदकाचा तुरा\nलाडजी बागवान आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित\nदि प्राईड ऑफ महाराष्ट्र राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा\nमुंबई उपनगर जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा-२०१९\nएस.एन.डी.टी महिला विद्यापीठाच्या समाजकार्य विभागात....\nपनवेलमध्ये वकील संघटना विरुद्ध उपविभागीय अधिकारी आमने-सामने.\nकर्जत मध्ये घरफोड्यांची मालिका सुरूच..\nरत्नागिरी हातखंबा शहर बस ची कोकण एस. टी. प्रेमी ग्रुप कडुन..\nआठवडा बाजारात चोरांची विकेट घेण्यासाठी होमगार्डही....\nकृषी विभाग दिग्रस आणि तुळसाई बहुउद्देशीय संस्था अर्जुनवाडी..\nदुचाकीवर कर्तव्यावर येणाऱ्या पोलिसाला दुचाकीने उडवले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushival.in/Home/ShowCategoryNews?page=8&NewsCategoryFilter=Editor", "date_download": "2019-11-22T01:06:59Z", "digest": "sha1:RNJFAEMCVNWB3XRSN7YH6CXLUKHXSDRK", "length": 5936, "nlines": 122, "source_domain": "www.krushival.in", "title": "Krushival - Latest News in Marathi | Top Marathi News | मराठी बातम्या - कृषीवल", "raw_content": "\nई - पेपर रायगड ई - पेपर रत्नागिरी\nशरद पवार मोदी भेट\nराष्ट्वादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत ...\nअलिबाग तालुक्यात भारनियमन अपरिहार्य\nआकस्मिक आग लागल्याने तालुक्यातील वीजपुरवठा दोन दिवसांपासून खंडित होत आहे.\nपटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांच्या शोधात\nसरकारी शाळांमधील आणि खासगी संस्थांच्या अनुदानित शाळांमधील पटसंख्या...\nचार वर्षांत मच्छिमारांचे 32 कोटी रखडले.\nजिल्ह्यातील सुमारे दोन हजारांपेक्षा जास्त मच्छी नौकांचे गेल्या साडेचार वर्षांत..\nविहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान\nरात्रीच्या वेळी भक्ष्याचा पाठलाग करताना एक पाच वर्षीय बिबट्या विहिरीत पडल्याची..\nरायगड जिल्ह्यातील समुद्र किनारे, मंदिरे, ऐतिहासिक वास्तु, किल्ले, तीर्थक्षेत्र..\nकशेळे-नेरळ मार्गावर मंगळवारी दुपारी वणवा लागला.\nजिल्ह्यात 31 टँकरने पाणी पुरवठा\nरायगड जिल्ह्यात पाणी टंचाईने उग्र रुप धारण केले आहे\nलाडजी बागवान आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित\nदि प्राईड ऑफ महाराष्ट्र राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा\nमुंबई उपनगर जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा-२०१९\nएस.एन.डी.टी महिला विद्यापीठाच्या समाजकार्य विभागात....\nपनवेलमध्ये वकील संघटना विरुद्ध उपविभागीय अधिकारी आमने-सामने.\nकर्जत मध्ये घरफोड्यांची मालिका सुरूच..\nरत्नागिरी हातखंबा शहर बस ची कोकण एस. टी. प्रेमी ग्रुप कडुन..\nआठवडा बाजारात चोरांची विकेट घेण्यासाठी होमगार्डही....\nकृषी विभाग दिग्रस आणि तुळसाई बहुउद्देशीय संस्था अर्जुनवाडी..\nदुचाकीवर कर्तव्यावर येणाऱ्या पोलिसाला दुचाकीने उडवले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/diwali-news-news/cartoon-literature-392574/", "date_download": "2019-11-22T01:02:33Z", "digest": "sha1:725DI6G4IYQUFC2ZGTI53DXAYO3AUDY7", "length": 43157, "nlines": 220, "source_domain": "www.loksatta.com", "title": "व्यंगचित्रांकित साहित्यसंभार | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनायजेरियन नागरिकांना घर भाडय़ाने देणाऱ्या ५ जणांवर गुन्हा\nसिडकोच्या घरांची सोडत आगरी कोळी भवनात\nवाहतूक कोंडीवरून नगरसेवक आक्रमक\nकांदा दराची चढाई सुरूच\nधुळ्यात महाआघाडीचा प्रयोग यशस्वी होणार\nदिवाळी अंक २०१३ »\nचित्रकारी हा केवळ छंदच असू शकतो अशा समजुतीचा साठएक वर्षांपूर्वीचा जमाना अशा काळात शि. द. फडणीस नावाच्या तरुणानं व्यंगचित्रक लेचा व्यवसाय स्वीकारावा, हे धाडसच म्हणायला\nचित्रकारी हा केवळ छंदच असू शकतो अशा समजुतीचा साठएक वर्षांपूर्वीचा जमाना अशा काळात शि. द. फडणीस नावाच्या तरुणानं व्यंगचित्रक लेचा व्यवसाय स्वीकारावा, हे धाडसच म्हणायला हवं. खरं तर मुळात त्यांनी ठरवलं होतं- ब्लॉक मेकिं गचा व्यवसाय करायचा. अन् फावल्या वेळात गंमत म्हणून व्यंगचित्रे काढायची. पण चित्रकलेनं त्यांचा हात इतका घट्ट धरून ठेवला, की शेवटी त्यांनी ब्लॉक मेकिंगची सामुग्री विकून टाकली आणि व्यंगचित्रकलेतच करिअर करायचं ठरवलं अशा काळात शि. द. फडणीस नावाच्या तरुणानं व्यंगचित्रक लेचा व्यवसाय स्वीकारावा, हे धाडसच म्हणायला हवं. खरं तर मुळात त्यांनी ठरवलं होतं- ब्लॉक मेकिं गचा व्यवसाय करायचा. अन् फावल्या वेळात गंमत म्हणून व्यंगचित्रे काढायची. पण चित्रकलेनं त्यांचा हात इतका घट्ट धरून ठेवला, की शेवटी त्यांनी ब्लॉक मेकिंगची सामुग्री विकून टाकली आणि व्यंगचित्रकलेतच करिअर करायचं ठरवलं त्यांचा तो निर्णय योग्यच ठरला. कारण ब्लॉक मेकिं गचा वापर आता कालबाह्य़ झालाय, तर व्यंगचित्रकलेचं महत्त्व दिवसेंदिवस वाढत चाललंय.\nघटकाभर करमणूक एवढाच व्यंगचित्राचा उद्देश नसतो. व्यंगचित्राला कोणताही विषय वज्र्य नाही. शि. दं.नी तर हलक्याफुलक्या चित्रांपासून बँकिं ग, वैद्यकशास्त्र, व्याकरण, कायदा अशा गंभीर विषयांसह अनेक विषयांवर व्यंगचित्रे काढली आहेत. फार काय, गणितासारखा क्लिष्ट विषयही मुलांसाठी त्यांच्या चित्रांनी रंजक बनवला आहे महाराष्ट्र राज्य पाठय़पुस्तक मंडळासाठी त्यांनी गणिताची पुस्तके सचित्र केली. खरं म्हणजे त्यांनी आपल्या चित्रभाषेतून मुलांसाठी गणित सोपं केलं. सात भाषांमधून आणि पस्तीस लाख प्रतींतून शि. दं.ची चित्रं लाखो बालकांपर्यंत पोचली. हा अनुभव खूपच वेगळा आणि रोमांचक होता.\nसगळ्याच दृश्यकलांचं एकमेकांशी नातं असतं. चित्रकला, शिल्पकला, छायाचित्रण, वास्तुकला, नाटय़कला यांच्यातलं नातं तर समजण्यासारखंच आहे. शि. द. फ डणीसांनी चित्रकलेत विविध प्रयोग केलेच; पण गौतम बुद्धाचं एक सुंदर शिल्पही घडवलंय. त्याचबरोबर हौशी रंगभूमीसाठी नेपथ्यही करून दिलंय. वास्तुशास्त्राच्या पुस्तकासाठी मुखपृष्ठ आणि आतील चित्रांचं रेखाटनसुद्धा केलंय. त्यांच्या ‘हसरी गॅलरी’ प्रदर्शनात विशुद्ध चित्रकलेच्या नमुन्यांप���रमाणे हलती व त्रिमिती चित्रंही मांडण्यात येतात. त्यातल्या चित्रांची कल्पना आणि तांत्रिक रचना शि. दं.नी स्वत: डिझाइन केलेली आहे. प्रदर्शनाला सोपा पर्याय म्हणून आम्ही दोघं ‘चित्रहास’ हा कार्यक्रम करतो. (व्यंगचित्रकलेबद्दल माहिती + प्रात्यक्षिक + स्लाइड शो) यासाठी लागणारा २३’’ x ३६’’ च्या कागदासाठी मोठाच्या मोठा थ्री-फोल्ड बोर्ड आणि चांगली अंगठय़ाएवढी जाड ठसठशीत रेषा काढणारा ब्रश हे त्यांनी स्वत:च्या कल्पनेप्रमाणे तयार करून घेतलंय.\nकलावंत मंडळी गणित, फिजिक्स वगैरे विषयांपासून जरा लांबच असतात असा काहीसा समज असतो. शि. दं.ना मात्र या विषयांचं प्रेमच आहे. त्यामुळेच की काय, एक दम वेगळ्या किंवा अवघड वाटणाऱ्या विषयांवरही त्यांना व्यंगचित्र सुचू शक तं\nशि. दं.चं मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण कोल्हापूरला झालं. कोल्हापूर म्हणजे कलापूर. चित्रकलेची परंपरा असलेलं शहर. मोठेपणी आपण चित्रकार व्हायचं, असं शि. दं.नी बालवयातच ठरवून टाकलं होतं. तेसुद्धा मुंबईला जाऊन जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये शिकून त्यांच्या घरात काही चित्रकलेची परंपरा नव्हती. मुंबईतसुद्धा ना कोणी नात्याचं, ना गोत्याचं. थोरल्या भावाचा एक मित्र त्यावेळी मुंबईत होता. हाच काय तो एकमेव आधार त्यांच्या घरात काही चित्रकलेची परंपरा नव्हती. मुंबईतसुद्धा ना कोणी नात्याचं, ना गोत्याचं. थोरल्या भावाचा एक मित्र त्यावेळी मुंबईत होता. हाच काय तो एकमेव आधार तोही गेल्या गेल्या टेकण्यापुरताच फ क्त तोही गेल्या गेल्या टेकण्यापुरताच फ क्त त्यामुळे घरून सहजासहजी परवानगी मिळाली नाही. पण त्यांनी जरा हट्टबिट्ट करून एकदाची परवानगी मिळवली. या महानगरात आज इथे, तर उद्या तिथे करत, अनेक प्रासंगिक अडचणींना तोंड देत त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. कोल्हापूरला त्यांचं प्रशस्त तीनमजली वाडय़ात वास्तव्य होतं. तर इथे मुंबईत टेकण्यापुरती तरी जागा कशी मिळेल, ही विवंचना\nत्यातूनच जन्माला आलं एक व्यंगचित्र- ‘मुंबईतील हल्लीची बिऱ्हाडं’ सामानानं खचाखच भरलेल्या एका खोलीतल्या बिऱ्हाडात बाडबिस्तारा घेऊन एक पाहुणा येऊन टपकतोय. साहजिकच गृहिणी वैतागलेली आहे.. असं ते चित्र सामानानं खचाखच भरलेल्या एका खोलीतल्या बिऱ्हाडात बाडबिस्तारा घेऊन एक पाहुणा येऊन टपकतोय. साहजिकच गृहिणी वैतागलेली आहे.. असं ते चित्र काहीशा अस्वस्थ मन:स्थितीत, पण सहज काढलेलं ते पहिलंवहिलं व्यंगचित्र ‘मनोहर’मध्ये प्रसिद्ध झालं. साहजिकच त्याचा आनंद खूपच वेगळा होता. आपण व्यंगचित्र काढू शकतो अन् ते प्रसिद्धही होऊ शक तं, ही जाणीव सुखद धक्का देणारी होती. मग ‘हंस’च्या व्यंगचित्र स्पर्धेतही सहज म्हणून भाग घेतला आणि पाठोपाठ बक्षिसं मिळत गेली. त्यामुळे शि. दं.ना व्यंगचित्रकलेची गोडी लागली अन् ती वाढतच गेली.\nयामागे ‘हंस’चे संस्थापक-संपादक कै . अनंत अंतरकर यांचं सातत्यानं प्रोत्साहन हेही एक कारण होतं. ‘आमच्या अंकासाठी तुम्ही व्यंगचित्रं देत जा. तुमच्यात ती कला आहे. तिलाही थोडा वेळ देत जा,’ असं ते नेहमी सांगायचे. शि. द. मुंबईला गेले ते सरळ चित्रकला शिकण्यासाठी. (व्यंगचित्रकला शिक्षणाची सोय आपल्या देशात अजूनही कुठेच नाही) सरळ चित्रं काढता काढता ते व्यंगचित्रांकडे आकर्षित झाले अन् विद्यार्थीवयातच त्यांची चित्रं प्रसिद्ध होऊ लागली.\nचित्रकलेचा मूळ पायाभूत अभ्यास झाल्यामुळे शि. दं.च्या व्यंगचित्रांमध्ये रेखाटनाची सफाई येऊ लागली. अंतरकर त्यांच्या चित्रांवर खूश असायचे. इतके, की ‘मासिकाच्या मुखपृष्ठावर विनोदी चित्र आपण छापू. तुम्ही एक सुंदर बहुरंगी चित्र मला द्या,’ अशी कल्पना त्यांनी मांडली. त्याप्रमाणे ‘हंस’च्या विनोदी विशेषांकासाठी दोन वेळा शि. दं.ची चित्रं मुखपृष्ठावर झळकली. त्यांचं छान स्वागत झालं. त्यानंतर ‘मोहिनी’च्या दिवाळी अंकावर झळकलं ते सुप्रसिद्ध उंदीर-मांजराचं चित्र\n१९५२ च्या ‘मोहिनी’ दिवाळी अंकावर हे उंदीर-मांजराचं रंगीत चित्र प्रसिद्ध झालं आणि त्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला तोपर्यंत दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठावर सिनेतारकेची छबी किंवा आरतीचं तबक घेतलेली, दागदागिने ल्यालेल्या सुंदर ललनेचं चित्रं छापणं हाच खाक्या होता. पण सुंदरीच्या मुखकमलाऐवजी चक्क उंदीर-मांजरं तोपर्यंत दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठावर सिनेतारकेची छबी किंवा आरतीचं तबक घेतलेली, दागदागिने ल्यालेल्या सुंदर ललनेचं चित्रं छापणं हाच खाक्या होता. पण सुंदरीच्या मुखकमलाऐवजी चक्क उंदीर-मांजरं तेही ऐन दिवाळीच्या सणाला तेही ऐन दिवाळीच्या सणाला पण वाचकांना हे चित्र बेहद्द आवडलं. जाणकारांनीही ‘चाकोरीबाहेरचं मुखपृष्ठ’ म्हणून त्याचं कौतुक केलं. तेव्हापासून ‘मोहिनी’ दिवाळी अंकावर शि. द. फडणीसांचं चित्र हा सिलसिला चालू आहे. या वर्षी नाबाद ६२ पण वाचकांना हे चित्र बेहद्द आवडलं. जाणकारांनीही ‘चाकोरीबाहेरचं मुखपृष्ठ’ म्हणून त्याचं कौतुक केलं. तेव्हापासून ‘मोहिनी’ दिवाळी अंकावर शि. द. फडणीसांचं चित्र हा सिलसिला चालू आहे. या वर्षी नाबाद ६२ उंदीर-मांजराचं हे चित्र शि. दं.च्या कलाप्रवासाला दिशा देणारं ठरलं. मराठी प्रकाशन व्यवसायालाही तेव्हापासून मुखपृष्ठांच्या संदर्भात एक नवी दिशा मिळाली असे म्हणायला हरकत नाही.\nत्यापूर्वी पुस्तकं-मासिकांवर चित्रकार दलाल, मूळगावकर, द. ग. गोडसे वगैरेंची चित्रं असत. ती सुरेख असायची. दलालांनी तर साहित्याला कलात्मक चेहरा दिला. काही मासिकांतून व्यंगचित्रं असायची; पण त्यांचं स्थान बहुधा मासिकाच्या पानावर एखाद्या कोपऱ्यात पानपूरक इतपतच त्यांना स्थान असे. अपवाद : ‘किलरेस्कर’ पानपूरक इतपतच त्यांना स्थान असे. अपवाद : ‘किलरेस्कर’ शं. वा. किलरेस्करांनी स्वत: काढलेलं, अर्थपूर्ण, उपदेशपर असं मोठय़ा आकारातलं व्यंगचित्र ‘किलरेस्कर’च्या प्रत्येक अंकात प्रसिद्ध व्हायचं. त्याला मजकुराची जोड असायची. मुखपृष्ठावर मात्र निराळं चित्र असायचं.\nम्हणजे मुखपृष्ठावर विनोदी चित्र हे जवळजवळ नव्हतंच असं म्हणता येईल. यामागे सामाजिक आणि शैक्षणिक कारणंही आहेत. विनोदाची अभिरुची आपल्याकडे इंग्रजी शिक्षणामुळे रुळली. विनोदी लेखनही श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांपासून प्रामुख्यानं सुरू झालं. पण त्यांच्या किंवा राम गणेश गडकरी, चिं. वि. जोशी यांच्याही पुस्तकांना सुरुवातीच्या आवृत्तींत विनोदी मुखपृष्ठ नव्हतं.\nशि. दं.नी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, चिं. वि. जोशी, व. पु. काळे यांच्या पुस्तकांना मुखपृष्ठासाठी विनोदी चित्रं दिली.\n‘सुदाम्याचे पोहे’, चिं. विं. चं ‘चिमणरावाचं चऱ्हाट’ तसेच व. पुं.चं ‘रंगपंचमी’ या पुस्तकांची अंतर्बाह्य़ सजावट शि. दं.चीच आहे. ‘सजावट’ हा शब्द रुळला आहे; पण तो तितकासा अन्वर्थक नाही. एखादं पुस्तक सुंदर दिसावं म्हणून ती चित्रं नसतात; तर लेखकाला शब्दांतून जे सांगायचं असतं, त्याला पूरक किंवा वेगळं परिमाण देणारी अशी ती चित्रं आहेत.\nउदा. पु. लं.च्या ‘अपूर्वाई’ किंवा ‘पूर्वरंग’ या पुस्तकांतली चित्रं पु. ल. तर शब्दप्रभूच होते. पण एकदा फ्रान्समधील प्रवासात त्यांना वेटरला फ्रेंचमध्ये दूध कसं मागायचं, ही ‘शाब्दिक��� अडचण उद्भवली. शेवटी गाईचं चित्र काढून पु. लं.नी ‘दूध हवंय’ असं सांगितलं पु. ल. तर शब्दप्रभूच होते. पण एकदा फ्रान्समधील प्रवासात त्यांना वेटरला फ्रेंचमध्ये दूध कसं मागायचं, ही ‘शाब्दिक’ अडचण उद्भवली. शेवटी गाईचं चित्र काढून पु. लं.नी ‘दूध हवंय’ असं सांगितलं शब्द जिथे संपतात तिथे चित्र सुरू होतं- ते असं. या प्रसंगाचं पु. लं.नी चांगलं परिच्छेदभर वर्णन केलंय. त्याला चपखल बसणारं चित्र शि. दं.नी काढलंय. ‘अपूर्वाई’ आणि ‘पूर्वरंग’ या दोन्ही लेखमाला चालू असताना किंवा नंतर पुस्तकरूपानं प्रकाशित झाल्यावर त्यातल्या चित्रांबद्दलचे खूप सुंदर प्रतिसाद तर मिळालेच; पण अजूनही काही रसिक त्या चित्रांना दाद देतात. स्वत: पु. लं.नीसुद्धा ‘माझे लेख आणि फडणीसांची चित्रं यांचं असं काही गणित जमलंय शब्द जिथे संपतात तिथे चित्र सुरू होतं- ते असं. या प्रसंगाचं पु. लं.नी चांगलं परिच्छेदभर वर्णन केलंय. त्याला चपखल बसणारं चित्र शि. दं.नी काढलंय. ‘अपूर्वाई’ आणि ‘पूर्वरंग’ या दोन्ही लेखमाला चालू असताना किंवा नंतर पुस्तकरूपानं प्रकाशित झाल्यावर त्यातल्या चित्रांबद्दलचे खूप सुंदर प्रतिसाद तर मिळालेच; पण अजूनही काही रसिक त्या चित्रांना दाद देतात. स्वत: पु. लं.नीसुद्धा ‘माझे लेख आणि फडणीसांची चित्रं यांचं असं काही गणित जमलंय’ या शब्दांत या चित्रांचं कौतुक केलेलं आहे. (‘पूर्वरंग’-प्रस्तावना)\nविनोदी पुस्तकाला विनोदी मुखपृष्ठ हवं, ही प्रकाशकांची मागणी समजण्यासारखी आहे. द. मा. मिरासदार यांच्या तर तब्बल दीड डझन पुस्तकांना शि. दं.चं मुखपृष्ठ आहे. मात्र, कधी कधी विनोदी नसणाऱ्या पुस्तकालाही ‘शि. दं.चं विनोदी मुखपृष्ठ हवं,’ असा आग्रह धरणारे प्रतिष्ठित लेखक भेटतात. मला वाटतं, यात शि. दं.वरील प्रेमाप्रमाणेच विनोदी मुखपृष्ठांची वाढती आवड हेही कारण असावं.\nव्यंगचित्र म्हणजे काहीतरी वेडंवाकडं चितारलेलं आणि घटकाभर हसवणारं चित्र- असा पूर्वी गैरसमज होता. सुदैवानं आता तो दूर झालाय. व्यंगचित्राला काही वैचारिक बैठक असते.. असू शकते, हे आता लोकांना पटलंय. म्हणूनच हजार शब्दांत जे सांगता योणार नाही ते एक व्यंगचित्र सांगून जातं, असं माणसं सहज बोलून जातात.\nजिथं शब्दांचा उत्सव असतो तिथं आता व्यंगचित्रकारालाही मानाचं स्थान मिळू शकतं. चिपळूणला ८७ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं. त्यावेळी ‘आमच्या रेषा- बोलतात भाषा’ असा एक परिसंवाद ठेवला होता. त्या परिसंवादाचे अध्यक्ष होते शि. द. फडणीस साहित्य संमेलनात एका व्यंगचित्रकाराला हा बहुमान मिळावा, ही गोष्ट विशेषच नाही का साहित्य संमेलनात एका व्यंगचित्रकाराला हा बहुमान मिळावा, ही गोष्ट विशेषच नाही का संमेलनाच्या ८६ वर्षांच्या वाटचालीत हे कुणालाच सुचलं नव्हतं. चित्रकला आणि व्यंगचित्रकला यांबद्दलची जाणीव, सजगता निश्चितच वाढतेय याचं हे द्योतक आहे.\nआज शि. द. एक नामवंत व्यंगचित्रकार आहेत. राजकीय टीकाचित्रांमुळे फत्ताडं नाक किंवा ओबडधोबड चेहरे म्हणजे व्यंगचित्र असं पूर्वी काही लोकांना वाटायचं. त्याउलट सुंदर चेहरेपट्टी, सुबक रचना आणि आकर्षक रंगसंगती हे शि. दं.च्या चित्रांचं वैशिष्टय़ आहे. त्यांच्या चित्रांत शब्द जवळजवळ नसतातच. शिवाय त्यांच्या चित्रांतला विनोद प्रसंगनिष्ठ असतो. त्यामुळे कोणत्याही भाषिकाला ते चित्र समजतं. अगदी परदेशीसुद्धा शि. दं.ची बहुसंख्य चित्रं मुखपृष्ठावर आलेली आहेत. त्यामुळे चांगला कागद आणि उत्तम बहुरंगी छपाई यांचाही लाभ नकळत मिळतो.\nबंगलोरला ‘हसरी गॅलरी’ प्रदर्शन झालं. त्यावेळी उद्घाटक आपल्या भाषणात म्हणाले, ‘फडणीसांची काही चित्रं मला कवितेप्रमाणे वाटतात, तर काही चित्रं पेंटिंगप्रमाणे वाटतात मात्र, काव्य किंवा नर्मविनोद एवढय़ापुरताच त्यांचा कुंचला सीमित नाही.’\nशहरीकरणाचा रेटा किती विलक्षण आहे.. त्यापायी माणूस किती अगतिक होतो, हे ‘डबलडेकर बस’या चित्रांत दिसतं. एकेकाच्या डोक्यावर पाय देऊन बसमध्ये शिरायची वेळ आली तर लोक उद्या त्यालाही तयार होतील. ही कल्पना विदारक आहे. दारू पिऊन बायकोला बडवणाऱ्या नवऱ्यांच्या हकीकती आपण ऐकतो. पण दारूडय़ा नवऱ्याला बायकोने (धुण्याप्रमाणे) बडवलं तर तर सुटेल का त्याची दारू तर सुटेल का त्याची दारू शि. दं.च्या चित्रांतून अशा सामाजिक प्रश्नांचाही विचार सहजपणे डोकावतो.\nबऱ्याचदा मुखपृष्ठावरील विनोदी चित्र चावट किंवा उत्तानही असतं. कधी कधी संपादकांचीच ती मागणी असते. शि. दं.नी मात्र अगदी उमेदवारीच्या काळातही असली चित्रं काढली नाहीत. सवंग प्रसिद्धीचा त्यांना कधीच मोह पडला नाही. यात सोवळेपणाचा भाग नाही. एका मुखपृष्ठावर तर त्यांनी चक्क न्यूड पेंटिंग चितारलं आहे. मात्र, कलाकाराच्या स्टुडिओत पाहु���ा येतो तेव्हा चित्रातल्या न्यूडने कॅनव्हासच अंगाभोवती गुंडाळून लज्जारक्षणाचा प्रयत्न केला आहे सेक्स अपीलपेक्षा कल्पकता हीच या चित्राची अधिक महत्त्वाची बाजू आहे.\nतिच्या साडीवर मांजराचे छाप आणि त्याच्या शर्टावर उंदराचे छाप हे शि. द. फडणीसांचं गाजलेलं चित्र शि. दं.च्या आणखीही एका चित्रात उंदीर-मांजर आहे. एक मांजरी सुस्तावून झोपली आहे. पिल्लांना पाजतेय. आनंदानं, समाधानानं तिनं डोळे मिटून घेतलेत. आणि डोळे मिटून घेतल्यामुळे आपल्या चार पिल्लांच्या बरोबरीनं हे पाचवं कोण दूध पितंय, याची तिला खबरही नाही शि. दं.च्या आणखीही एका चित्रात उंदीर-मांजर आहे. एक मांजरी सुस्तावून झोपली आहे. पिल्लांना पाजतेय. आनंदानं, समाधानानं तिनं डोळे मिटून घेतलेत. आणि डोळे मिटून घेतल्यामुळे आपल्या चार पिल्लांच्या बरोबरीनं हे पाचवं कोण दूध पितंय, याची तिला खबरही नाही त्या क्षणी ते उंदराचं पिल्लू तिचं भक्ष्य नाही की मांजरीही मूषकबाळाची शत्रू नाही. त्या क्षणी ती फक्त मातामाऊली आहे.\n‘कलाकार, कवी आणि शास्त्रज्ञ हे एकाच जातकुळीतले.. उद्याची स्वप्नं बघणारे’ असं विधान आपण नेहमी ऐकतो. शि. दं.च्या एका चित्रानं या विधानाचा विलक्षण प्रत्यय दिला आहे. या चित्रात आपण बघतो की, टेलिफोनच्या साह्य़ानं एक डॉक्टर दूर अंतरावरच्या तरुणीला तपासतोय. हे चित्र जून १९६० मध्ये प्रकाशित झालं. त्यानंतर १० एप्रिल १९६६ च्या दै. ‘केसरी’मध्ये ‘टेलिफोनवरून हृदयाचे ठोके’ या मथळ्याची बातमी प्रसिद्ध झाली. बातमी वाचली अन् शि. दं.पेक्षाही मला जास्त आनंद झाला. एखादी व्यक्ती सहज काहीतरी बोलते आणि योगायोगानं ते खरं ठरतं, अशी आणि इतकीच भावना या आनंदामागे होती.\nआठ वर्षांच्या मुलापासून ऐंशी (किंवा अधिक) वयापर्यंतच्या माणसांना शि. दं.ची चित्रं मनापासून का आवडतात मला वाटतं, मनाला प्रसन्नता देण्याची एक विलक्षण क्षमता त्यांच्या चित्रांत आहे. ‘हसरी गॅलरी’ प्रदर्शनात याचा प्रत्यय येतो. लांबच लांब रांगा लावून प्रदर्शनाला रसिक गर्दी करतात. स्मितहास्यापासून सातमजली हशापर्यंत त्यांच्या प्रतिक्रिया असतात. तरीदेखील काही अनुभव अगदी संस्मरणीय आहेत.\nदिल्लीच्या प्रदर्शनात एक माणूस दररोज यायचा. हा रसिक अपंग होता. कुबडय़ा घेऊन यायचा. तासन् तास चित्रं न्याहाळायचा. मधूनच ‘वाह क्या कमाल की आर्ट है क्या क���ाल की आर्ट है’ असं म्हणायचा. नाशिकमधील प्रदर्शनाचा हॉल पहिल्या मजल्यावर होता. आजारातून उठलेला एक रसिक. त्याला जिना चढायला डॉक्टरांची परवानगी नव्हती. तर हा पठ्ठय़ा स्ट्रेचरवरून प्रदर्शनापर्यंत आला’ असं म्हणायचा. नाशिकमधील प्रदर्शनाचा हॉल पहिल्या मजल्यावर होता. आजारातून उठलेला एक रसिक. त्याला जिना चढायला डॉक्टरांची परवानगी नव्हती. तर हा पठ्ठय़ा स्ट्रेचरवरून प्रदर्शनापर्यंत आला प्रदर्शन बघून म्हणाला, ‘खूप म्हणजे खूप बरं वाटलं. हे एक टॉनिकच जणू मला आज मिळालंय.’ बेळगावच्या प्रदर्शनात दोन महिला धारवाडहून मुद्दाम आल्या होत्या. म्हणाल्या, ‘प्रदर्शनाचं कळलं त्याचवेळी यायचं ठरवलं होतं. इतका आनंद झाला प्रदर्शन बघून प्रदर्शन बघून म्हणाला, ‘खूप म्हणजे खूप बरं वाटलं. हे एक टॉनिकच जणू मला आज मिळालंय.’ बेळगावच्या प्रदर्शनात दोन महिला धारवाडहून मुद्दाम आल्या होत्या. म्हणाल्या, ‘प्रदर्शनाचं कळलं त्याचवेळी यायचं ठरवलं होतं. इतका आनंद झाला प्रदर्शन बघून संसारातले सारे व्याप-ताप विसरून गेलो बघा.’\nप्रदर्शनात प्रेक्षक असा खूप आनंद घेऊन परत जातात. अनेकजण जाताना ‘लाफिंग गॅलरी’ या चित्रसंग्रहाची प्रत विकत घेतात. या पुस्तकाच्या आजवर अठरा हजाराहून अधिक प्रती खपल्या आहेत. शि. दं.ची चित्रं परदेशातही गेली आहेत- छापील किंवा मूळ स्वरूपात आणि वेबसाइटवरही\nया विविध अनुभवांचा प्रवास रेखाटणारं आत्मवृत्त त्यांनी लिहिलंय- ‘रेषाटन’ त्याला वाचकांचा तर उत्तम प्रतिसाद आहेच; पण महाराष्ट्र साहित्य परिषदेचा लक्ष्मीबाई टिळक पुरस्कारही त्याला मिळाला. आता त्यांचं आणखी एक पुस्तक येऊ घातलंय- ‘फडणीस गॅलरी’ त्याला वाचकांचा तर उत्तम प्रतिसाद आहेच; पण महाराष्ट्र साहित्य परिषदेचा लक्ष्मीबाई टिळक पुरस्कारही त्याला मिळाला. आता त्यांचं आणखी एक पुस्तक येऊ घातलंय- ‘फडणीस गॅलरी’ हे त्यांच्या कलाप्रवासाबद्दल समालोचक असं पुस्तक असेल. संपूर्ण आर्ट पेपर, संपूर्ण रंगीत छपाई, मोठा आकार अन् भाषा इंग्लिश हे त्यांच्या कलाप्रवासाबद्दल समालोचक असं पुस्तक असेल. संपूर्ण आर्ट पेपर, संपूर्ण रंगीत छपाई, मोठा आकार अन् भाषा इंग्लिश ही ‘लाफिंग गॅलरी’ची डीलक्स एडिशन नसून वेगळंच पुस्तक आहे.\nविनोद म्हणजे पृथ्वीतलावरचं अमृत असं म्हणतात. आता ते अमृतबिमृत कुणी हो पाहिलंय पण चांगला विनोद माणसाला निर्मळ आनंदाचा ठेवा देत असतो, त्याचं मानसिक स्वास्थ्य राखत असतो. जीवनात अडीअडचणी, काटेकुटे असतातच; पण त्यापेक्षाही मिळणाऱ्या आनंदाचा विचार करणं, हीच नवसंजीवनी. नाही का\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nMira bhayander Election results 2017: मिरा-भाईंदरमध्ये भाजपच नंबर १; शिवसेना आणि काँग्रेसला मर्यादित यश\n‘ऑगस्ट क्रांती’मध्ये लाखोंची चोरी; प्रवाशांनीच हात साफ केल्याचा संशय\nMarathi Actor Vijay Chavan : विजय चव्हाण यांची ही इच्छा अपूर्णच राहिली\nसुनील गावस्कर यांना ‘मास्टर ब्लास्टर’कडून मराठमोळ्या शुभेच्छा\nसात वर्षात भारताची अर्थव्यवस्था दुप्पट होणार – सुरेश प्रभू\nVIDEO : शिवाजी नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणा...\nशिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याबद्दल शरद म्हणतो, 'नजरेचा इशारा इकडे तिकडे झाला तरी...'\n'या' बॉलिवूड अभिनेत्रीचे होते पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत अफेअर\nया देशात सापडला ९० वर्षांपूर्वीचा मिकी माऊस\n‘तान्हाजी'च्या ट्रेलर लाँचला पत्रकाराने तैमुरबद्दल विचारला 'हा' मजेदार प्रश्न, सैफ म्हणाला...\nबनावट नोटांप्रकरणी एकही गुन्हा दाखल नाही\n‘कर्करोग योद्धय़ां’कडून राज्यात २०३४ शस्त्रक्रिया\nअमित शहांकडून झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अयोध्येचा मुद्दा\nभारतीय क्रिकेटमध्ये गुलाबी क्रांती\nयूएनएससीमध्ये पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित\n‘देशातील राष्ट्रीय महामार्गाच्या ५६६ प्रकल्पांना विलंब’\nकाश्मीरमध्ये दुकाने, व्यापारी संकुले दुसऱ्या दिवशीही बंद\nकेंद्र सरकारच्या नोकऱ्यांमधील ७ लाख पदे रिक्त\n‘काश्मीरमध्ये संपूर्ण निर्बंध असल्याचा आरोप करणाऱ्या याचिका चुकीच्या’\nप्रकाशझोतातील कसोटीकडे मनोरंजन म्हणून पाहू नये\n\"नथुराम गोडसे आमच्या मनात\" म्हणत सुभाषचंद्र बोस यांच्या पणतीने केली पूजा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/education/board-sent-notice-to-mount-mary-school-for-leaking-12th-board-marathi-paper-12248", "date_download": "2019-11-21T23:28:10Z", "digest": "sha1:TEK7WLHQ7QUVS37FPVP2OXLLTMK3OJKK", "length": 6717, "nlines": 100, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "'माऊंट मेरी' शाळेला बोर्डाने पाठवली नोटीस", "raw_content": "\n'माऊंट मेरी' शाळेला बोर्डाने पाठवली नोटीस\n'माऊंट मेरी' ���ाळेला बोर्डाने पाठवली नोटीस\nBy मुंबई लाइव्ह टीम\nबारावी पेपर फुटी प्रकरणात विरारच्या 'माऊंट मेरी' स्कूलला बोर्डाने नोटीस पाठवली आहे. 12 वीचा मराठीचा पेपर 'माऊंट मेरी' स्कूलमधून फुटल्याचे निष्पन्न झाले होते. पोलिसांनी या प्रकरणी मुख्याध्यापक, मुख्य लिपीक याच्यासह खासगी क्लासच्या दोघांना अटक केली होती. विशेष म्हणजे एका कात्रीमुळे गुन्हेगारांचा शोध लागला होता. जी प्रश्नपत्रिका व्हायरल झाली होती, त्या प्रश्नपत्रिकेचा फोटो काढताना त्यावर पेपरवेट म्हणून एक कात्री ठेवण्यात आली होती. या कात्रीचा शोध घेतला असता ती 'माऊंट मेरी' शाळेतील मुख्याध्यापक कक्षात आढळून आली. दरम्यान या प्रकरणात आरोपींना 18 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.\nप्रश्नपत्रिका व्हायरल करणाऱ्यांना बसणार चाप, समितीची स्थापना\nआता या शाळेला पेपर फुटी प्रकरणी शिक्षण विभागाने नोटीस बजावली आहे. नोटिशीला योग्य उत्तर न मिळाल्यास शाळेची मान्यता रद्द करायची की, शाळेवर कारवाई करायची हे ठरवले जाईल असे मुंबई विभागाचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी सांगितले.\nबारावीच्या पेपरफुटीप्रकरणी तीन विद्यार्थ्यांना पकडलं\n'जेएनयू'मधील आंदोलनाचे मुंबईत पडसाद\n१० वी, १२ वीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर\n‘आयडॉल’ला हवाय प्रभावी संचालक\nयूजीसी ठेवणार विद्यार्थ्यांच्या करिअरचीही माहिती\n२१ विद्यार्थिनी करणार काश्मीर ते कन्याकुमारी सायकलस्वारी\nकोकणातील पूरग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षाशुल्क माफ\nमुंबईत आयटीआयच्या 'इतक्या' जागा रिक्त\nएमटेकच्या शुल्कवाढीमुळं विद्यार्थी नाराज, आंदोलनाचा इशारा\nवर्ष संपत आलं तरी अकरावीचे प्रवेश सुरूच\nदहावी, बारावी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर, 'ह्या' तारखांना होतील परीक्षा\nदहावीच्या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला मंगळवारपासून सुरुवात\nविधानसभा निवडणुकीमुळं दिवाळीच्या सुट्टीत बदल करण्याची शिक्षकांची मागणी\n'माऊंट मेरी' शाळेला बोर्डाने पाठवली नोटीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.discovermh.com/durg-sanvardhan-sachin-joshi/", "date_download": "2019-11-22T00:44:19Z", "digest": "sha1:BNVS4OWPJCAJF2IB54533IPGTB2AJ4RT", "length": 9617, "nlines": 208, "source_domain": "www.discovermh.com", "title": "दुर्गसंवर्धन : काही महत्त्वाचे प्रश्न | Discover Maharashtra", "raw_content": "\nमराठी ऐतिहासिक PDF पुस्तके\nमराठी ऐतिहासिक PDF पुस्तके\nHome Video दुर��गसंवर्धन : काही महत्त्वाचे प्रश्न\nगड किल्ले संवर्धन मोहिमा\nदुर्गसंवर्धन : काही महत्त्वाचे प्रश्न\n#दुर्गसंवर्धन : काही महत्त्वाचे प्रश्न – डॉ. सचिन जोशी यांची विशाल खुळे यांनी घेतलेली संपूर्ण मुलाखत\nPrevious articleइच्छुक नवीन दुर्ग प्रेमी संस्थांनी गड संवर्धन कसे करावे \nNext articleइतिहासाच्या पाऊलखुणा – भाग ३\nमहाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.\nपेशवा बाजीराव – पालखेड : १७२८\nरायगडावरील हिरोजी इंदुलकर यांचा प्रसिद्ध शिलालेख\nरायगडाच्या महादरवाजाच्या वरच्या बाजूस पाण्याच्या टाकी का आहेत \nपुणे | इंदापूर तालुक्यातील रुई गावच्या बाबीर देवाची जत्रा\nएक दिवस छत्रपतीं सोबत\nSADASHIV JIJABA AMRALE on बा रायगड परिवार महाराष्ट्र\nCHANDRASHEKHAR MADHAV KIRTANE on मराठी ऐतिहासिक पुस्तके PDF स्वरुपात\nArun Shinde on संपूर्ण ज्ञानेश्वरी PDF स्वरूपात\nRahul nalawade on शिवाजी महाराजांचे आरमार | भाग १\nमहाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे. वरील विषयाला अनुसरून आपल्याकडे काही लेख कोणत्याही भाषेत असतील तर आम्हाला नक्की पाठवा ते तुमच्या नावासह टाकण्यात येतील.\nलेख पाठवण्यासाठी येथे क्लिक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.bolbhidu.com/memory-serfojiraje-bhosale/", "date_download": "2019-11-21T23:35:13Z", "digest": "sha1:ZLXOYGFRW7754HQ3CBYO4B4GUBU5WROF", "length": 25544, "nlines": 134, "source_domain": "www.bolbhidu.com", "title": "इतका हूशार राजा छत्रपती घराण्यात होता पण दुर्देव म्हणजे लोकांना त्यांच्याबद्दल माहिती नाही. - BolBhidu.com", "raw_content": "\nखानाबदोश – अविनाश वीर\nनवा भि़डू नवं राज्य\nAllआपलं घरदारइलेक्शनसातबारादिल्ली दरबारमाहितीच्या अधिकारातमुंबई दरबार\nआणि मुंबई महाराष्ट्राला देणार नाही म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर चप्पलेचा वर्षाव होऊ लागला\nआंदोलने फक्त जेएनयुमध्ये होत नाही. आयआयटीमध्ये सुद्धा आंदोलन सुरु आहे.\nआणि सयाजी महाराजांनी १०१ सोन्याची नाणी डिपॉजीट भरून बँक सुरु केली.\nमराठ्यांच्या धास्तीमुळं जगातली सगळ्यात मोठी तोफ बनवण्यात आली होती.\nAll“UNCENSORED”- अमोल उदगीरकरकाळीज स्पेशलिस्टखानाबदोश – अविनाश वीरगेम ऑफ थ्रोन्सग्यान की दुकाननजरियानवा भि़डू नवं राज्यमुव्ही मदारी\nगेम ऑफ थ्रोन्समध्ये कोणाची शीट लागणार\nगेम ऑफ थ्रोन्स लिहिणारा जॉर्ज आर आर आबा नेमका हाय तरी…\nपाकिस्तानात सापडलाय गरीबांचा टिरीयन लॅनिस्टर.\nनवा भि़डू नवं राज्य\nफिल्मफेअरच्या बाहुलीला स्कूटरचा प्रवास घडवणारे सयाजी शिंदे.\nHome सिंहासन आपलं घरदार इतका हूशार राजा छत्रपती घराण्यात होता पण दुर्देव म्हणजे लोकांना त्यांच्याबद्दल माहिती...\nइतका हूशार राजा छत्रपती घराण्यात होता पण दुर्देव म्हणजे लोकांना त्यांच्याबद्दल माहिती नाही.\nकोणत्याही राजाचे अनेक गुण वर्णन केलेले आहेत. राजा फक्त युद्ध कलेत निपुण असणे हे त्याच्या राज्यकारभाराचे मानदंड असत नाही. खरा राजा प्रजेच्या कल्याणासाठी जे दूरदृष्टीचे निर्णय घेतो, आणि त्याचा फायदा पुढच्या अनेक पिढ्यांना भोगता येतो.\nछत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज असोत किंवा राजर्षी शाहू यांनी त्या त्या काळात घेतलेल्या निर्णयामुळे अख्या महाराष्ट्राचे कल्याण झाले. याचं भोसले घराण्याच्या वंशवेलाची फांदी तमिळनाडूच्या तंजावर संस्थानवर राज्य करत होती. १६७३ साली शिवरायांचा सावत्र भाऊ व्यंकोजीराजेंनी “अलागिरी नायक” ला हरवून तंजावर मध्ये स्वराज्य स्थापन केलं होत.\nत्यांच्याच घराण्यातला कर्तबगार राज्यकर्ता म्हणजे सरफोजीराजे भोसले.\nशरभोजी उर्फ सरफोजी दुसरा यांचा जन्म २४ सप्टेंबर १७७७ साली तंजावरच्या राजघराण्यात झाला. तंजावरचे राजे तुळजाजी भोसले यांनी स्वतः ला वारस नसल्याने सरफोजीला दत्तक घेतले.\nत्यांच्या शिक्षणाची जबाबदारी जर्मन रेव्हरंड श्वार्ट्झ यांना देण्यात आली. या श्वार्ट्झला भारतीय संस्कृती आणि इतिहासात खूप रस होता . इंग्लिश, ग्रीक,लाटिन सोबतच संस्कृत, तमिळ, उर्दू या भारतीय भाषा सुद्धा त्याला अवगत होत्या. तल्लख सरफोजीचा श्वार्ट्झला लळा लागला. सरफोजीने सुद्धा वरील सर्व भाषांमध्ये प्राविण्य मिळवलं. त्याने श्वार्टझकडून राज्यकारभाराचे धडे घेतले.\nसरफोजीला शिकवण्याच्या निमित्ताने तंजावरला आ��ेल्या श्वार्ट्झला तंजावर मध्ये असलेल्या “नायक” घराण्याच्या “सरस्वती महाल” लायब्ररीचा शोध लागला. या लायब्ररीमध्ये अनेक मौलिक ग्रंथ, हस्तलिखिते धूळ खात पडली होती. श्वार्ट्झला भारतीय भाषा येत असल्याने त्याने ती वाचून काढली. त्याला त्या ग्रंथांचे महत्त्व लक्षात आले. या ग्रंथांचे व्यवस्थित वर्गीकरण करून ते ग्रंथालय पुन्रोजीवीत करण्यात आले.\nसरफोजी महाराजांना इथेच वाचनाची सवय लागली.\n१७८७ साली महाराज सरफोजी हे तंजावरच्या गादीवर आले. सावत्र भाऊ अमरसिंग याच्या बंडामुळे काही काळ सरफोजी यांना सत्तेवरून बाजूला जावे लागले होते. मात्र श्वार्टझने इंग्रजांकडून सरफोजीचा हक्क मिळवून दिला. १७९८ साली राजे सरफोजी परत राजगादी वर आले मात्र इंग्रजांनी त्यांना मांडलिकत्व स्वीकारायला लावले.\nयेथून पुढे सरफोजी राजांनी आपला वेळ युद्धलढाई राजकारण याच्यात घालवण्यापेक्षा सुसूत्र राज्यकारभार आणि विद्यासंचय या मध्ये घालवला.\nतंजावरला विद्येचे माहेरघर बनवण्याचा मान सरफोजी महाराजांना जातो.\nत्यांनी सरस्वती महाल लायब्ररीसाठी जगभरातून ४००० पुस्तके विकत आणून ग्रॅंथालय समृद्ध केले. अरबी फारसी भाषेतील पुस्तकांचे अनुवाद केले. ग्रॅंथालयानध्ये अनेक ग्रॅंथासोबतच अनेक नकाशे आणि डिक्शनरी त्यांनी जमवल्या होत्या. १४ भाषा अवगत असणाऱ्या महाराजांनी लायब्ररीमधील सर्व म्हणजे जवळपास ३० हजार पुस्तके अभ्यासली होती. याचा वापर फक्त अभ्यास करण्यासाठी नाही तर जनतेच्या भलाईसाठी देखील केला.\nतामिळ, मराठी, तेलगु भाषेतून विपुल वाङ्मयीन रचना सरफोजीराजांनी स्वत: केल्या आणि दरबारी पंडितांकडूनही करून घेतल्या. गोविंदकवी, विरुपाक्षकवी, गंगाधरकवी, अंबाजी पंडित, अवधूतकवी हे त्यांचे दरबारी होते.\nसरफोजी महाराज यांना आयुर्वेदाचे ज्ञान होते. त्यांनी धन्वंतरी महाल बांधला होता जिथे आयुर्वेद, अलोपेथी, युनानी चिकित्सा पद्धती यावर संशोधन चाले. महाराज स्वतः रुग्णांवर उपचार करीत.\n“महाराजांना नेत्रचिकित्से मध्ये विशेष रुची होती. महाराज फक्त औषधोपचार करत नव्हते तर ते शस्त्रक्रिया ही करायचे. साधीसुधी नाही तर मोतीबिंदू वरील शस्त्रक्रिया. १७५२ साली मोतीबिंदूवरील शस्त्रक्रियेचा शोध फ्रान्समध्ये लागला होता. त्याकाळात भारतामध्ये अतिशय कमी लोकांना या अवघड ऑपरेशनचे ���्ञान होते.”\nमहाराज सरफोजी त्या पैकी एक. त्यांनी फक्त ऑपरेशन केले नाही तर प्रत्येक ऑपरेशनचे डोक्यूमेंटेशन करून ठेवले. प्रत्येक रुग्णाच्या डोळ्यांची उपचारापूर्वी आणि उपचारानंतर अशी चित्रे काढून ठेवण्यात आली होती. आपल्या वैदकीय अनुभवावर महाराजांनी शरभेन्द्र वैद्य मुरगळ हा ग्रंथ लिहिला. यात अनेक रोग व त्यावरील उपचार यांचे व्यवस्थित वर्णन करून ठेवले आहे.”\nसंगीत नृत्य नाट्य चित्रकला या प्रत्येक कलेमध्ये सरफोजी महाराजांनी योगदान दिले. कर्नाटकी शास्त्रीय संगीताला व्हायोलिन आणि सनईची ओळख त्यांनी करून दिली.\nकुमारसंभव चम्पू, मुद्राराक्षसछाया ,आणि देवेंद्रकुरुंजी या सारखे संगीतावरील ग्रंथ लिहिले. कर्नाटक संगीताला विकसित कलेचा दर्जा प्राप्त करून देणारे प्रसिद्ध संगीतकार त्यागराज, शामशास्त्री व मुथुस्वामी दीक्षितार हे तिघेही सरफोजींचे दरबारी गायक होते. पाश्चात्य संगीतकारांचे तंजोर बंड त्यांनी उभारले होते. हिंदुस्तानी राग आणि संगीताला पाश्चात्य नोटेशन वर बसवण्याची अभिनव कल्पना सरफोजी महाराजांचीच. कर्नाटकीसंगीत आणि भरतनाट्यमला सुवर्णकाळ त्यांनी मिळवून दिला. भरतनाट्यम मध्येही काही नवीन नृत्यरचना सरफोजी महाराजानी बसवल्या. तंजावर चित्रशैलीचा उगम, प्रसार त्यांनी केला. दरबारासाठी त्यांनी बनवून घेतलेली चित्रे आजही याची साक्ष आहेत.\nतमिळ, तेलगु आणि तमिळ या भाषामध्ये अनेक ग्रंथ महाराजांनी स्वतः लिहिले अथवा पंडितांकडून लिहून घेतले. गोविंदकवी, विरुपाक्षकवी,अवधूतकवी हे त्यांच्या दरबारची शान होते.\nहे ही वाचा –\nछत्रपती शिवरायांच्या जगातील पहिल्या पुतळ्याची गोष्ट.\nशनिवारवाड्यावरचा युनियन जॅक उतरवून तिरंगा कोणी फडकवला…\nशिवरायांच्या पराक्रमाचा साक्षीदार असणारा विजयदुर्ग हेलियमच्या शोधाचा देखील साक्षीदार आहे.\nगंगाविश्वेश्वर परिणय’, ‘मोहिनी-महेश परिणय’, ‘देवेंद्र कोरवन्झी’, ‘सुभद्रा कल्याण अशी अनेक नाटके महाराजांनी बसवली. त्याचे प्रयोग करवून आणले.\nसरफोजी राजांनी दक्षिणेत पहिला देवनागरी छापखाना टाकला.\nत्यात छपाई साठी दगडाक्षरांचा वापर करण्यात आला. तंजावरच्या बृहडेश्वर मंदिरात इ. स. १८०३ मध्ये भोसले घराण्याचा इतिहास कोरून घेतला आणि मराठी माणसावर उपकार करून ठेवले. हा भारतातला सर्वात मोठा शिलालेख मानला जातो.\nत्यांचे मराठी भाषेतील आणखी एक महत्वाचे योगदान म्हणजे त्यांनी मराठीमध्ये पाककलेतील ग्रंथ लिहिला त्याच नांव श्री शरभेन्द्र पाकशास्त्र. शिवकाळातील पाककृती या पुस्तकामुळे आपणास कळू शकतात. महाराजांनी ‘नवविद्या कलानिधी शाळा’च्या माध्यमातून साहित्य संगीत कला विज्ञान या सोबतच वेद आणि शास्त्राचा संशोधन करवून घेतले.महाराज रॉयल आशियाटीक सोसायटी चे मानद सदस्य देखील होते.\nमहाराजांनी फक्त सरस्वतीची सेवा केली असं नाही. त्यांनी तंजावरच्या जवळ मनोरा येथे जहाजबांधणी कारखाना सुरु केला.\nबंदुक बनवण्याचा कारखाना त्यांनी सुरु केला. समुद्री व्यापार सुरळीत व्हावा आणि शेतकर्यांनाही मदत व्हावी यासाठी हवामान संशोधन केंद्र सुरु केले. तंजावर शहरात शिवगंगा तलावातून पाणी आणले व शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला. गावात विहिरी बांधल्या. तंजावर मध्ये प्रथमच ड्रेनेजची व्यवस्था बनवली. अठराव्या शतकात त्यांनी केलेले हे कार्य पाहून अचंबित व्हायला होतं.\nते त्या वेळेच्या मानाने पुरोगामी होते. स्त्रीशिक्षणाचा त्यांनी प्रसार केला आणि त्यासाठी स्त्री शिक्षिका नियुक्त केल्या. मराठी सोबतच इंग्लिश माध्यमातून शाळा सुरु केल्या. विविध धर्माचा त्यांनी अभ्यास केला. चर्च मशिदींनाही सढळ हाताने देणगी दिली. काशी यात्रे वेळी अनेक घाट आणि देवळे दुरुस्त करून घेतली. त्यांची प्रसिद्धी इंग्लंड च्या राजघराण्यापर्यंत पोहचली होती. १८३२ साली वयाच्या चोपन्नाव्या वर्षी त्यांचे निधन झाले.\nत्यांचा ३८ वर्षांचा राज्यकारभार तंजावर साठी सुवर्णकाळ मानला जातो.\nमहाराष्ट्रापासून हजारो किलोमीटर दूर राहून भोसले घराण्याच्या या वंशजाने मराठी रियासतीचे नांव उंचावण्याचेच काम केले. त्यांनी केलेलं कार्य कोणालाही पटणार नाही इतकं अफाट आहे. जुन्या परंपरा आणि आधुनिकतेचा अचूक मेळ घालणारा हा प्रतिभाशाली राजा त्याचं स्मरण ठेवण हे आपलं कर्तव्यच आहे.\nहे ही वाचा –\nत्या उठावाचे हिरो होते कोल्हापुरचे महाराज चिमासाहेब.\nछत्रपती शाहू : फक्त महाराज नव्हे तर डॉक्टर पण..\nगेली ४८ वर्षे कोणताच बदल न झालेलं जगातील ‘एकमेव’ पाठ्यपुस्तक \nPrevious articleत्या काळात राजाराम कॉलेजमध्ये दोन हिरो होते. एक विश्वास नांगरे पाटील अन् दूसरा आर. माधवन.\nNext articleनगरच्या ५२ महिला असलेली बस दिल्लीत गायब झाली, अन् पवारांनी ती बातमी छापून दिली नाही.\nसांगलीच्या राजानं ठरवलं, कृष्णेच्या महापुराला तोंड देईल असा महाप्रचंड पूल उभारायचा.\nनगरचा साखरसम्राट आफ्रिकेतल्या देशाचा राष्ट्राध्यक्ष बनला असता.\nआणि म्हणून बाळासाहेबांनी सामना सुरु करण्याचा निर्णय घेतला.\nबाळासाहेबांचा भाचा आणि शरद पवारांचा जावई \nकुंडल गावात आजही दादांनी दिल्लीत हरवलेली बॅग कशी शोधून दिली हा किस्सा रंगतो.\nरजनीकांतसुद्धा बोलतो ती \"दक्षिणी मराठी \" नेमकी आहे तरी काय\nआजच्या काळात भोसले घराण्याचे सातारकर ,कोल्हापूरकर, नागापूरकर,तांजवरकर यांचे संबंध कसे असतील\nआयपीलमध्ये ‘या’ प्लेअरचा १ रन राजस्थानच्या संघाला जवळपास ६.५ लाखांना पडलाय…\nफोर्थ अंपायर May 20, 2018\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2019-11-22T00:05:21Z", "digest": "sha1:4XIJLUZVHP5ERNJCBGHJPJJWOUS3NP3I", "length": 3531, "nlines": 63, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पुत्र - विकिपीडिया", "raw_content": "\n'पुन' नावाच्या नरकात जाण्यापासून जो वाचवितो तो पुत्र. ('पुन्नामनरकात् त्रायते इति पुत्रः'). पुत्र म्हणजे पुरुष अपत्य (मुलगा).\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ सप्टेंबर २०११ रोजी १९:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/now-uddhav-thakare-says-play-video-45276", "date_download": "2019-11-21T23:50:19Z", "digest": "sha1:LUMJYK7RBRL5X3NU5QRVTOSCJJK2KUGR", "length": 11651, "nlines": 145, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Now Uddhav Thakare says , play the video ! | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nउद्धव ठाकरेही म्हणाले ,लाव रे तो व्हिडीओ \nउद्धव ठाकरेही म्हणाले ,लाव र��� तो व्हिडीओ \nउद्धव ठाकरेही म्हणाले ,लाव रे तो व्हिडीओ \nउद्धव ठाकरेही म्हणाले ,लाव रे तो व्हिडीओ \nशुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019\nआता जर दोघांचा शत्रू एकच आहे तर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आपले बंधू राज ठाकरे यांच्याशी सलोखा करतील का अशी चर्चाही यानिमित्ताने सुरु झाली .\nमुंबई : काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाविरुद्ध आक्रमक भाषेत हल्ला चढवताना उद्धव ठाकरेही म्हणाले लाव रे तो व्हिडीओ \nउद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ लावण्याचा आदेश दिल्यानन्तर सर्वांनाच आठवण झाली ती राज ठाकरे यांची भाजपविरुद्ध राज यांच्याप्रमाणेच उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ आणि ऑडिओचा वापर केला .\nआता जर दोघांचा शत्रू एकच आहे तर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आपले बंधू राज ठाकरे यांच्याशी सलोखा करतील का अशी चर्चाही यानिमित्ताने सुरु झाली .\nउद्धव ठाकरे म्हणाले ,हरियाणाचे दुष्यन्त चौटाला हे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा ,आणि गुजराती बांधवांनी विषयी काय बोलले होते हे तुम्ही ऐका आणि मग सांगा की आम्ही असं तर त्यांच्याविषयी काही बोललो नव्हतो ना तुम्हाला असे बोलणारे चालतात . त्यांच्या बरोबर तुम्ही सत्ता स्थापन करता . असे म्हणत त्यांनी लाव रे तो व्हिडिओचा नारा दिला .\nभाजपच्या सर्व नेत्यांनी2014 मध्ये कुलदीप सिंग बिष्णोई यांना मुख्यमंत्री करण्याचे आश्वासन दिले होते आणि नंतर त्यांना गंडवले असे सांगून उद्धव ठाकरे पुन्हा एकदा आपल्या सहकाऱ्याला म्हणाले , कुलदीपसिंग बिश्नोईंला कसे गंडवले ते जरा दाखवा.\nउद्धव ठाकरे यांच्या आजच्या पत्रकार परिषदेमध्ये तीन ते चार व्हिडिओ दाखविण्यात आले . उद्धव ठाकरे यांनी सांगितलेला एक व्हिडिओ त्यांच्या सहाय्यकाला सापडला नाही . त्यानंतर त्यांनी व्हिडिओ थांबवले आणि भाजपवर थेट हल्ला चढवला.\nलोकसभेला भाजपबरोबर एकत्र आलो ,त्यांच्या बरोबर गेलो चूक झाली असे मला आता वाटू लागलेले आहे . त्यांना सत्तेची लालसा आहे . सत्तेची लालूच आहे. त्यामुळे त्यामुळे ते जे ठरले होते ते मान्य करत नाहीत असेही श्री. ठाकरे म्हणाले.\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघ याविषयी आपल्याला आदर आहे असे सांगून उद्धव ठाकरे म्हणाले , 2014 मध्ये सुद्धा जेव्हा सत्तास्थापनेचा ताण-तणाव सुरू होता तेव्हा मला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने फोन आलेला होता. अरुण जेटली यांनी सुद्धा मला फोन केलेला होता . दुर्दैवाने अरुण जेटली आज आपल्यामध्ये नाहीत . परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मला हे विचारायचे आहे की यांचे खोटे बोलणे कोणत्या हिंदुत्वात बसते संघाला खोटी बोलणारी माणसे कशी चालतात संघाला खोटी बोलणारी माणसे कशी चालतात खोटारडे हिंदुत्व यांना चालते कसे \nदेवेंद्र फडणवीस यांचे फोन आपण का घेतले नाहीत याबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, मला खोटे ठरवणाऱ्या माणसाशी मी बोललो नाही आणि बोलणार नाही . तुम्ही म्हणताय की आम्ही काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसला दिवसातून तीनदा भेटतोय . म्हणजे तुम्ही आमच्यावर पाळत ठेवत आहेत का आम्ही चोरून काही करत नाही . आम्ही उघडपणे सर्वांना सांगून गोष्टी करतो.\nभाजपने ही परिस्थिती आज निर्माण केलेली आहे. नरेंद्र मोदी हे दोन वेळा माझा छोटा भाऊ छोटा भाऊ म्हणाले हे कोणाच्या तरी नजरेमध्ये खुपायला लागले म्हणून हे गैरसमज निर्माण करून दिलेले आहेत .\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nउद्धव ठाकरे uddhav thakare राज ठाकरे raj thakre मुंबई mumbai मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस devendra fadnavis व्हिडिओ गुजरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ फोन अरुण जेटली arun jaitley नरेंद्र मोदी narendra modi\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/tukaram-munde-nashik-mayor-31917", "date_download": "2019-11-21T23:20:50Z", "digest": "sha1:5B5OO6A5RRLCGQGXJTZSY6H3USH3X3ZR", "length": 9059, "nlines": 141, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "tukaram munde nashik mayor | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनाशिकच्या महापौरांनी रद्द केले तुकाराम मुंडेंचे सर्व निर्णय\nनाशिकच्या महापौरांनी रद्द केले तुकाराम मुंडेंचे सर्व निर्णय\nनाशिकच्या महापौरांनी रद्द केले तुकाराम मुंडेंचे सर्व निर्णय\nनाशिकच्या महापौरांनी रद्द केले तुकाराम मुंडेंचे सर्व निर्णय\nबुधवार, 19 डिसेंबर 2018\nनाशिक : तुकाराम मुंडे यांनी आयुक्त म्हणुन कारभार हाती घेतल्यावर काटकसर आणि अनावश्‍यक कामांना कात्री लावुन महापालिका सुरळीत केली. मात्र त्यांच्या बदलीनंतर झालेल्या पहिल्या महासभ��त आज महापौर रंजना भानसी यांनी त्यांचे सर्व निर्णय फिरवत रद्द केले.\nतसेच 350 कोटींची कामे अंदाजपत्रकात धरण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाने नगरसेवकांसाठी आजचा दिवस दिवाळी ठरला.\nनाशिक : तुकाराम मुंडे यांनी आयुक्त म्हणुन कारभार हाती घेतल्यावर काटकसर आणि अनावश्‍यक कामांना कात्री लावुन महापालिका सुरळीत केली. मात्र त्यांच्या बदलीनंतर झालेल्या पहिल्या महासभेत आज महापौर रंजना भानसी यांनी त्यांचे सर्व निर्णय फिरवत रद्द केले.\nतसेच 350 कोटींची कामे अंदाजपत्रकात धरण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाने नगरसेवकांसाठी आजचा दिवस दिवाळी ठरला.\nनवनियुक्त आयुक्त राधाकृष्ण गमे यांचे आज झालेल्या महासभेत स्वागत करण्यात आले. त्यासाठी सर्वच पक्षांचे नेते एकत्र आले होते. त्यानंतर महासभेत विविध विषयांवर चर्चा झाली. त्यात नगरसेवक, गटनेत्यांनी करवाढीसह, घरपट्टीच्या फेरआकारणीवर प्रश्‍न उपस्थित केला. त्यानंतर महापौरांनी आयुक्त म्हणुन मुंडे यांनी घेतलेले सर्व निर्णय रद्द करण्यात यावेत.\nमुंडे यांनी अनधिकृत ठरविलेल्या दोन लाख 79 हजार मिळकतींचा निर्णय रद्द केला. अनधिकृत ठरविलेल्या मिळकतींचे फेरसर्व्हेक्षणकरण्याची सुचना प्रशासनाला दिली. नागरीकांना घरपट्टी व अनधिकृत मिळकतींसंदर्भात दिलेल्या नोटीस रद्द करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.\nविशेष म्हणजे अनावश्‍यक व संशयास्पद वाटल्याने रद्द केलेल्या 350 कोटींची कामे पुन्हा अंदाजपत्रकात घेऊन त्यासाठी तरतूद करण्यात येईल. त्यामुळे संशयास्पद कामांना ही मंजुरीच असल्याने नगरसेवकांसाठी आजचा दिवस दिवाळीच ठरला. त्यामुळे मुंडे यांनी आर्थिक अडचणीत सापडलेल्या महापालिकेची गाडी रुळावर आणत महसुल वाढीसाठी घेतलेल्या करवाढीला स्थगिती मिळाली आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://yout.com/twitch-mp3/?lang=mr", "date_download": "2019-11-22T00:10:03Z", "digest": "sha1:3HXSNEIRXK6AIB4YNWRLUMQ2MSG6H3QS", "length": 3200, "nlines": 106, "source_domain": "yout.com", "title": "Twitch एमपी 3 | Yout.com", "raw_content": "\nपासून रेकॉर्ड कसे करावे Twitch Youtube सह एमपी 3, एमपी 4 किंवा जिफमध्ये\nट्विच वर जा आणि आपला आवडता व्हिडिओ शोधा.\nट्विच साइटची URL कॉपी करा आणि आमच्या शोध बारमध्ये पेस्ट करा.\nआपल्याला य��ट व्हिडिओ पृष्ठावर पुनर्निर्देशित केले जाईल.\nआपण व्हिडिओ क्रॉप करू इच्छित असल्यास क्लिपिंग बार वापरा.\nआपण व्हिडिओ (एमपी 3 / एमपी 4 / जीआयएफ) रेकॉर्ड करू इच्छित असलेला फॉर्म निवडा.\nआपण व्हिडिओ रेकॉर्ड करू इच्छित असलेल्या गुणवत्तेची निवड करा (एमपी 3, 1 9 2 के, 256 के, एमपी 3 आणि 360 पी, 480 पी, 720 पी, एमपी 4 साठी 1080 पी).\nआमचे साधन डिफॉल्ट रूपात शीर्षक आणि कलाकार सेट करते, त्यापैकी एक किंवा दोन्ही बदलण्यास मोकळ्या मनाने.\nव्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू करण्यासाठी रेकॉर्ड बटण क्लिक करा.\nStore - सेवा अटी - गोपनीयता धोरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://blog.khapre.org/2007/05/blog-post_30.aspx", "date_download": "2019-11-21T23:24:36Z", "digest": "sha1:EIRNVGWAZKP66VVEUE4I4F5WEKC4AZV2", "length": 21526, "nlines": 130, "source_domain": "blog.khapre.org", "title": "एक धार्मिक चिंतन-१ | मी मराठी माणूस", "raw_content": "\nया जगात फक्त एकच धर्म सनातन आहे तो म्हणजे हिंदू धर्म. याला फार पुरातन परंपरा आहे. हिंदू धर्माला चार वेद, भगवद्‌गीता, रामायण, महाभारत यांची शिकवण आहे.या ग्रंथांनी मनुष्याने आयुष्यात कसे वागावे,मानवधर्म म्हणजे काय,त्याचे पालन कसे करावे याबद्धल सविस्तर सांगितले आहे. संपूर्ण आयुष्याचे, ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, आणि संन्यासाश्रम अशा चार आश्रमात भाग पाडून,त्या त्या वेळेसची आदर्श जीवनपद्धती हिन्दू ऋषी मुनींनी, धर्म शास्त्रकारांनी, थोर मोठ्या संतांनी, जुन्या विचारवंतांनी लिहून ठेवली आहे,आणि ती इतकी परिपूर्ण आहे कि बाकी सर्व त्या समोर गौण आहे.\nफक्त ३००० वर्षांपर्यंत जरी विचार केला तरी भारतात हिन्दू धर्माला एक विचार,आचार,जीवनपद्धती होती. भारताला खूप मोठी संतपरंपरा आहे. भारतात गौतम बुद्ध,गुरुनानक, भगवान महावीर, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम वगरैंसारख्या थोर विभूती झाल्या. शिवाजीमहाराज, राणा प्रताप सारखे थोर लढवय्ये झाले. महात्मा गांधीं सारखे देशभक्त झाले.\nआता जर आपण नीट विचार केला तर असे लक्षात येईल की, या सर्वांचे पूर्वज कोण होते. हिंदूच ना त्यांच्या मागे एक हिंदू संस्कृती, हिंदू विचार होते ना त्यांच्या मागे एक हिंदू संस्कृती, हिंदू विचार होते ना त्यावेळेस जन्म विधी, लग्नसंस्कार, शिक्षण, पूजा विधी, अंत्यसस्कार किंवा अन्य विधी यांसाठी कोणतीही अडचण आली नाही. सर्वांनी हिंदू धर्माचे पालण केले. हिंदू धर्मीयांची जीवनपद्धती, ईश्वराबद���धलच्या कल्पना, इतर धर्मियांबद्धलचा आपलेपणा, जीवनविषयक तत्वे इतकी स्पष्ट होती कि त्यात कोणीही नवीन भर टाकण्याची गरज नव्हती.चार वेद, भगवद्‌गीता, रामायण, महाभारत यातील आदर्श तत्वे आजही तितकीच प्रभावी आहेत कि याव्यतिरीक्त आदर्श काहीच असू शकत नाही. भारतीय इतिहासात गुप्त, चालुक्य वगैरे मोठ मोठे राजे होउन गेले त्यांची राज्ये हिंदू म्हणूनच लयास गेली.शिवाजी महाराजांनी मोगलांविरूद्ध युद्ध केले हिंदवी साम्राज्याचा पुरस्कार केला.त्यावेळेस भारतातील बहुसंख्य लोक महाराजांच्या पाठीशी उभे होते,त्यांच्या एका शब्दाखातर लोक प्राण द्यायला तयार होते,जर महाराजांनी दुसरा धर्म स्थापन करावयाचे ठरवले असते,तर किती जणांनी तो धर्म स्विकारला असता त्यावेळेस जन्म विधी, लग्नसंस्कार, शिक्षण, पूजा विधी, अंत्यसस्कार किंवा अन्य विधी यांसाठी कोणतीही अडचण आली नाही. सर्वांनी हिंदू धर्माचे पालण केले. हिंदू धर्मीयांची जीवनपद्धती, ईश्वराबद्धलच्या कल्पना, इतर धर्मियांबद्धलचा आपलेपणा, जीवनविषयक तत्वे इतकी स्पष्ट होती कि त्यात कोणीही नवीन भर टाकण्याची गरज नव्हती.चार वेद, भगवद्‌गीता, रामायण, महाभारत यातील आदर्श तत्वे आजही तितकीच प्रभावी आहेत कि याव्यतिरीक्त आदर्श काहीच असू शकत नाही. भारतीय इतिहासात गुप्त, चालुक्य वगैरे मोठ मोठे राजे होउन गेले त्यांची राज्ये हिंदू म्हणूनच लयास गेली.शिवाजी महाराजांनी मोगलांविरूद्ध युद्ध केले हिंदवी साम्राज्याचा पुरस्कार केला.त्यावेळेस भारतातील बहुसंख्य लोक महाराजांच्या पाठीशी उभे होते,त्यांच्या एका शब्दाखातर लोक प्राण द्यायला तयार होते,जर महाराजांनी दुसरा धर्म स्थापन करावयाचे ठरवले असते,तर किती जणांनी तो धर्म स्विकारला असता सर्वांनीच,होय ना पण त्यांना दुसरा धर्म स्थापावा असे वाटले नाही, याचे कारण कोणी सांगेल काय पूर्व हिंदु राजांना नवीन धर्म का स्थापन करावा वाटले नाही पूर्व हिंदु राजांना नवीन धर्म का स्थापन करावा वाटले नाही मग त्या काळात नवीन धर्म स्थापण्याची जरूरी का भासावी मग त्या काळात नवीन धर्म स्थापण्याची जरूरी का भासावी बरे सर्व धर्मांची शिकवण एकच आहे ना बरे सर्व धर्मांची शिकवण एकच आहे ना मग त्यासाठी नवीन धर्माचे व्यासपीठ कशासाठी\nनवीन धर्म स्थापला कि,त्यांचे अनुयायी तयार होतात, त्यांना धर्माचा अभिमान वाटणे स्वाभाविक आहे.आता जर नीट विचार केला तर असे लक्षात येते कि नवीन धर्मापेक्षा हिन्दू धर्माचाच प्रसार का केला गेला नाही\nजगातील सर्व धर्मांच्या धर्मग्रंथांचा अभ्यास केल्यास असे दिसून येते कि, सर्वांचे अंतिम ध्येय एकच परमेश्वर प्राप्ती आहे.\nयेशु ख्रिस्ताने ख्रिश्च्न धर्म स्थापन केला, पण त्यानंतर कोणाही संतांना नवीन धर्माची आवश्यकता भासली नाही. सर्वांनी त्या धर्माचाच प्रचार आणि प्रसार केला. त्या धर्माचीच तत्वे लोकांना पटवून दिली आणि तीही एवढ्या प्रभावीपणे कि, लोकांनी धर्म बदलला आणि त्या धर्मात प्रवेश केला.\nदरवर्षी महाराष्ट्रातील आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराजांची तर देहूहून संत तुकाराम महाराजांची पंड्गरपूरला पालखी जाते, त्या पालखीसोबत लाखो वारकरी असतात, ते सर्व वारकरी संप्रदायाचे असतात, त्यांचा धर्म हिंदू आहे. या सोहोळ्यात दर वर्षी हजारो लोकांची भर पडते, का ते सर्व एकत्र येऊन वेगळा संप्रदाय स्थापन करू शकत नाहीत काय नाही, तशी गरज भासत नाही कारण या धर्मातील तत्वे परिपूर्ण आहेत.\nआता असा एक विचार येतो कि मग आर्य लोक जे भारतात आले त्यांचा धर्म हिंदूच ना तोच धर्म आजपर्यंत सर्वांनी का पाळला नाही तोच धर्म आजपर्यंत सर्वांनी का पाळला नाही त्यांनीच आपल्याला, म्हणजे पूर्वजांना वेद दिले ना त्यांनीच आपल्याला, म्हणजे पूर्वजांना वेद दिले ना त्यात असं काय नव्हतं कि, वेगळा धर्म स्थापून ते सांगण्याची गरज भासावी.\nआज भारतात हिंदू आहेत, शिख, बौद्ध, जैन, पारशी, मुस्लीम वगैरे अन्य धर्मीय आहेत. फार पूर्वी भारतात फक्त हिंदूच होते. नंतर मोघलांनी भारतावर आक्रमण केले आणि इथल्या लोकांवर राज्य केले आणि इथेच स्थायिक झाले. नंतर इंग्रज आले ते सुद्धा इथेच राहिले, कित्येक हिंदू धर्मियांना त्यांनी धर्मांतर करायला लावले, असे ख्रिश्चन भारतात आहेत, त्यांचे चर्च आहेत तेथे ते लोक आहेत. म्हणजे इसवी सनापूर्वी भारतात फक्त हिंदूच होते. म्हणजेच जसजशी धर्मांची संख्या वाढू लागली, तसतसे मूळ धर्मातील अनुयायी वेगळे होऊ लागले, धर्माचा अभिमान वाढू लागला. प्रत्येकजण आपलाच धर्म श्रेष्ठ म्हणू लागले. आपापसात तेढ वाढली. मग असे वाटते कि, जगात एकच धर्म असावा काय निदान भारतात तरी का नसावा निदान भारतात तरी का नसावा जगाच्या नकाशावर पाहिले असता भारत हा एकच असा देश आहे, कि जेथे धर्मांची संख्या जास्त आहे. इथे असेही काही लोक आहेत कि, ज्यांच्या पूर्वजांचा धर्म हिन्दू होता आणि ते आता दुसर्‍या धर्माचे आहेत.\nफार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे, एक महापराक्रमी राजा होता.त्याचे राज्य फार मोठे होते.सर्व इतर राजे त्यांना घाबरून असत. राजाने राज्यात एक आचारसंहिता बनवली होती.कायदे बनवले होते. सर्वजण गुण्यागोविंदाने रहात होते. राज्यात अनेक छोटी छोटी राज्ये होती पण त्यांचा राजा एकच होता. एके दिवशी काय झाले, एका गावातील एका माणसाने सांगितले, या राजाचे कायदे चांगले नाहीत, नियम बदलणे आवश्यक आहे, असे लोकांना पटवून देऊन नवीन राज्य स्थापन केले, लोक अज्ञानी होते, त्यांना समजलेच नाही कि, याने त्याच राजाचे नियम, कायदे फक्त वेगळ्या भाषेत सांगितले आहेत, ते बिचारे त्याच्याच मागे जाऊ लागले. मग अशा प्रकारे अजून काही जणांनी अजून वेगळे समुदाय स्थापन केले.अशा प्रकारे मूळ राज्याचे अनेक भाग पडले आणि त्याच्यात भांडणे होऊ लागली. जर नवीन काही निर्माण करण्यापेक्षा त्या मूळ राजाचेच राज्य वाढविले असते तर\nख्र्रिश्चन धर्माची स्थापना येशु ख्रिस्ताने केली,मुस्लीम धर्माची मोहम्मद पैगंबराने केली तशी हिंदू धर्माची स्थापना कोणी केली\nउत्तर अवघड आहे ना पण तितकेच खरे आहे, हा धर्म पूर्णपणे संपूर्ण आहे. या धर्माचा पाया, तत्वे, परमेश्वराची संकल्पना एवढी भक्कम आहे कि कोणीही या धर्मापासून वेगळा विचार करण्याची गरज नव्हती आणि नाही.\nवरील सर्व प्रश्नांची उत्तरे कोणी देऊ शकेल काय यात कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही,फक्त इतिहास जाणून घेण्याचा हेतू आहे.तरीही कोणाच्या भावना दुखावल्यास आम्ही दिलगीर आहोत.\nपाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...\nनुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , \"चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी\"...\nआत्माची तीन रूपे मानली गेली आहेत जीवात्मा, प्रेतात्मा आणि सुक्षात्मा. जो शरीरात वास करतो त्याला जीवात्मा असे म्हणतात जेव्हा या जीवात्मा चा ...\nमानवाच्या मूलभूत गरजा काय तर अन्न, वस्त्र, आणि निवारा. निवार्‍यासाठी माणूस घर बांधु लागला. त्या घराने त्याला ���ुख, शांती, समाधान मिळते. दिवस ...\nखूप दिवस झाले, मी ब्लॉग लिहीला नाही, पण आता भारतातील घटना पाहून वाटू लागले कांहीतरी लिहावे. आता २०१४ साली लोकसभा निवडणूका आल्यात तेव्हा सर...\nविश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...\nआज १४ जानेवारी, मकर संक्रांत, आज संक्रमणाचा दिवस. भारतात आता खर्‍या अर्थाने राजकीय संक्रमण सुरू झालेले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत आम आद...\nहिंदू पुराणात, महाभारतात पांडवांनी हस्तिनापुरी अश्वमेध यज्ञ केला. त्या वेळी सर्वांना मिष्टान्नाचे भोजन देण्यात आले. त्या समयी श्रीकृष्णाने ध...\nआपल्याला जर सुखी आणि आनंदी जीवन जगायचे असेल तर सकारात्मक विचार करा. याचे फायदे अनेक आहेत. या सृष्टीत दोन प्रकारच्या उर्जा सतत निर्माण होत अस...\nमी मराठी अनमोल विचार भारत TV\nभारतीय संस्कृती आणि अंधश्रद्धा\nपाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...\nनुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , \"चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी\"...\nविश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...\nआज १४ जानेवारी, मकर संक्रांत, आज संक्रमणाचा दिवस. भारतात आता खर्‍या अर्थाने राजकीय संक्रमण सुरू झालेले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत आम आद...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.com/p-v-sindhu-wins-indias-firs-ever-silver-medal/", "date_download": "2019-11-21T23:33:03Z", "digest": "sha1:F2LI4NV6Z6BW67GKXUPU47XV6X7YXCD2", "length": 6406, "nlines": 100, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates एशियन गेम्स 2018 : पी.व्ही. सिंधूने मिळवलं रौप्य पदक", "raw_content": "\nउत्तर महाराष्ट्र – नाशिक\nपश्चिम महाराष्ट्र – पुणे\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nएशियन गेम्स 2018 : पी.व्ही. सिंधूने मिळवलं रौप्य पदक\nएशियन गेम्स 2018 : पी.व्ही. सिंधूने मिळवलं रौप्य पदक\nजय महाराष्ट्र वेब न्यूज, जकार्ता\nबॅडमिंटन एकेरीत अंतिम फेरीत पी.व्ही. सिंधूचा पराभव झाला आहे. तिला रौप्य पदकावरचं समाधान मानावं लागलं आह��.\nमात्र सिंधूने रौप्य पदक मिळवले असले तरी तिने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. आशियाई स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये रौप्य पदक मिळवणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.\nसायना नेहवालने रौप्य पदकाची कमाई केली. त्यानंतर अंतिम फेरी गाठलेल्या सिंधूकडून भारतीयांच्या जास्त अपेक्षा होत्या.\nजागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या चीनी ताइपेच्या ताइ जू यिंगशी सिंधूची अंतिम लढत होती. खेळाची सुरुवात सिंधूने आक्रमक केली होती.\nदोघांमधील सामना सुरुवातीला चांगलाच रंगला होता. दुसऱ्या गेमपर्यंत यिंग 11-7 ने पुढे होती. त्यानंतर सिंधूने कमबॅक करत पॉइंट्समधलं अंतर कमी केलं. मात्र काही ठिकाणी तिने पॉइंट्स घालवले.\nPrevious एशियन गेम्स 2018: पी.व्ही.सिंधुंचा महिला एकेरी बॅडमिंटन अंतिम फेरीत प्रवेश\nNext एशिया गेम्स 2018 : आशियाई क्रीडा स्पर्धेत 50 पदकांसह भारताचं अर्धशतक पूर्ण\nएशियन गेम्स 2018 : आशियाई स्पर्धेत भारताची ऐतिहासिक कामगिरी\nएशिया गेम्स 2018 : आशियाई क्रीडा स्पर्धेत 50 पदकांसह भारताचं अर्धशतक पूर्ण\nएशियन गेम्स 2018: पी.व्ही.सिंधुंचा महिला एकेरी बॅडमिंटन अंतिम फेरीत प्रवेश\nनिकालापूर्वी मुख्यमंत्री केदारनाथ यात्रेवर\nशिवसेना 100 च्या वर जागा जिंकेल, संजय राऊत यांना विश्वास\n‘हाऊसफुल्ल 4’ मुळे मराठी सिनेमांना थिएटर्स नाही\nथ्रेसरमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू\nकोच्ची खासदारच्या पत्नीच्या ‘या’ पोस्टमुळे नेटकरी संतापले\nनिकालापूर्वी मुख्यमंत्री केदारनाथ यात्रेवर\nशिवसेना 100 च्या वर जागा जिंकेल, संजय राऊत यांना विश्वास\n‘हाऊसफुल्ल 4’ मुळे मराठी सिनेमांना थिएटर्स नाही\nथ्रेसरमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू\nकोच्ची खासदारच्या पत्नीच्या ‘या’ पोस्टमुळे नेटकरी संतापले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/videos-category/astrology/page/6/", "date_download": "2019-11-22T01:26:38Z", "digest": "sha1:EFKMVFLVU4VNXDBXDZMH4Z6KM7WTEDJV", "length": 9676, "nlines": 228, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Daily,Today Marathi Rashi Bhavishya,Astrology,Horoscope,Janam kundali, jyotishi, पंचांग,राशी भविष्य मराठी | Page 6Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनायजेरियन नागरिकांना घर भाडय़ाने देणाऱ्या ५ जणांवर गुन्हा\nसिडकोच्या घरांची सोडत आगरी कोळी भवनात\nवाहतूक कोंडीवरून नगरसेवक आक्रमक\nकांदा दराची चढाई सुरूच\nधुळ्यात महाआघाडीचा प्रयोग यशस्वी होणार\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, १९...\nआजचे राशीभविष्य, सोमवार, १८...\nआजचे राशीभविष्य, रविवार ,...\nआजचे राशीभविष्य, शनिवार, १६...\nआजचे राशीभविष्य, शुक्रवार, १५...\nआजचे राशीभविष्य, गुरुवार, १४...\nआजचे राशीभविष्य, बुधवार, १३...\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, १२...\nआजचे राशीभविष्य, सोमवार, ११...\nआजचे राशीभविष्य, रविवार, १०...\nआजचे राशीभविष्य, शनिवार, ०९...\nआजचे राशीभविष्य, शुक्रवार, ०८...\nआजचे राशीभविष्य, गुरुवार, ०७...\nआजचे राशीभविष्य, बुधवार, ०६...\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, ०५...\nआजचे राशीभविष्य, सोमवार, ०४...\nआजचे राशीभविष्य, रविवार ,०३...\nआजचे राशीभविष्य, शनिवार, ०२...\nआजचे राशीभविष्य, गुरुवार, २८...\nआजचे राशीभविष्य, बुधवार, २७...\nआजचे राशीभविष्य, रविवार, २४...\nआजचे राशीभविष्य, शनिवार, २३...\nआजचे राशीभविष्य, शुक्रवार, २२...\nआजचे राशीभविष्य, गुरुवार, २१...\nVIDEO : शिवाजी नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणा...\nशिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याबद्दल शरद म्हणतो, 'नजरेचा इशारा इकडे तिकडे झाला तरी...'\n'या' बॉलिवूड अभिनेत्रीचे होते पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत अफेअर\nया देशात सापडला ९० वर्षांपूर्वीचा मिकी माऊस\n‘तान्हाजी'च्या ट्रेलर लाँचला पत्रकाराने तैमुरबद्दल विचारला 'हा' मजेदार प्रश्न, सैफ म्हणाला...\nबनावट नोटांप्रकरणी एकही गुन्हा दाखल नाही\n‘कर्करोग योद्धय़ां’कडून राज्यात २०३४ शस्त्रक्रिया\nअमित शहांकडून झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अयोध्येचा मुद्दा\nभारतीय क्रिकेटमध्ये गुलाबी क्रांती\nयूएनएससीमध्ये पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित\n‘देशातील राष्ट्रीय महामार्गाच्या ५६६ प्रकल्पांना विलंब’\nकाश्मीरमध्ये दुकाने, व्यापारी संकुले दुसऱ्या दिवशीही बंद\nकेंद्र सरकारच्या नोकऱ्यांमधील ७ लाख पदे रिक्त\n‘काश्मीरमध्ये संपूर्ण निर्बंध असल्याचा आरोप करणाऱ्या याचिका चुकीच्या’\nप्रकाशझोतातील कसोटीकडे मनोरंजन म्हणून पाहू नये\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n\"नथुराम गोडसे आमच्या मनात\" म्हणत सुभाषचंद्र बोस यांच्या पणतीने केली पूजा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%88_(%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98)", "date_download": "2019-11-22T00:13:26Z", "digest": "sha1:34YFLJ3WAF5UN4LTOJCVDRNIXRDLKJCS", "length": 4476, "nlines": 72, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मंगलदोई (लोकसभा मतदारसंघ) - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nभारतीय लोकसभा मतदारसंघ सूची\nभारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर मंगलदोई (लोकसभा मतदारसंघ) निवडणुकांतील इ.स. १९७७ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण (इंग्रजी मजकूर)\nहा लेख अपूर्ण आहे. तुम्ही अपूर्ण पानांविषयीचे हे पान वापरून हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nआसाममधील लोकसभा मतदार संघ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ सप्टेंबर २०१५ रोजी ०९:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/what-does-mrs-amruta-fadnavis-says-about-her-husband-45214", "date_download": "2019-11-21T23:21:23Z", "digest": "sha1:OYFTVSSEYL5HH6J2SKZEMJF22JZK3YT4", "length": 7923, "nlines": 135, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "What does Mrs. Amruta Fadnavis says about her husband | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमुख्यमंत्र्यांविषयी काय म्हणाल्या अमृता फडणवीस \nमुख्यमंत्र्यांविषयी काय म्हणाल्या अमृता फडणवीस \nमुख्यमंत्र्यांविषयी काय म्हणाल्या अमृता फडणवीस \nबुधवार, 6 नोव्हेंबर 2019\nपुणे : \"देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडताना दोनशे टक्‍के झोकून देऊन काम केलंय. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. त्यांची पुढील वाटचालही त्याच हिशेबाने होईल, याची मला खात्री आहे,'' असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी व्यक्‍त केला आहे.\nपुणे : \"देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडताना दोनशे टक्‍के झोकून देऊन काम केलंय. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. त्यांची पुढील वाटचालही त्याच हिशेबाने होईल, याची मला खात्री आहे,'' असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी व्यक्‍त केला आहे.\nराज्यात विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होऊन 14 दिवस झाले आहेत. भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. परंतु शिवसेना मुख्यमंत्री पदावर ठाम असल्यामुळे सरकार स्थापनेचे घोडे अडले आहे. सध्या सरकार स्थापनेबाबत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. परंतु नेमके कोणाचे सरकार येईल याची कोणाला खात्री देता येत नाही.\nपुणे येथे एका कार्यक्रमा निमित्त अमृता फडणवीस आलेल्या होत्या. त्यावेळी या संदर्भात अमृता फडणवीस यांना विचारले असता त्या म्हणाल्या, \"देवेंद्रजी यांनी न भूतो न भविष्यती काम केले आहे. भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठांनी आणि जनतेनेही विश्‍वास दाखवला आहे. त्यामुळे भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. त्यांची पुढील वाटचालही तशीच होईल, याची मला खात्री आहे.''\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nपुणे देवेंद्र फडणवीस devendra fadnavis मुख्यमंत्री अमृता फडणवीस सरकार government\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ayushdarpanmarathiblog.wordpress.com/tag/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97/", "date_download": "2019-11-22T00:57:04Z", "digest": "sha1:VQVBETCCIKQQEAUD6VDB5Y4PWFQN5PID", "length": 9890, "nlines": 223, "source_domain": "ayushdarpanmarathiblog.wordpress.com", "title": "स्त्री रोग – AyushDarpanMarathi", "raw_content": "\nहा ब्लॉग मराठी लोकांसाठी असून, याची निर्मिती तथा संपादन आयुष दर्पण या स्वास्थ पत्रिका द्वारे केले जाते . आमचा उद्देश सामाजिक माहिती पोहोचविने असून आम्ही त्या साठीच कार्यरत आहोत . www.ayushdarpan.org\n* स्त्रियांना मासिक पाळी चालू असे पर्यंत प्रमेह होत नाही म्हणजे क्लेद संचिती होत नाही,असे गृहीत धरून या न झालेल्या संप्राप्ती चा विचार करावा म्हणजे क्लेद संचिती होत नाही,असे गृहीत धरून या न झालेल्या संप्राप्ती चा विचार करावा आता गर्भाशय निरहरण चा विचार 2 प्रकारे करावा आता गर्भाशय निरहरण चा विचार 2 प्रकारे करावा *एक रज प्रवृत्तीचे वेगधारण *एक रज प्रवृत्तीचे वेगधारण* *दुसरे, क्लेद संचिती मुले होणारे विकार* *दुसरे, क्लेद संचिती मुले होणारे विकार* प्रथम वेग धारण चा विचार * प्रथम वेग धारण चा विचार शुक्र वह… Continue reading गर्भाशय निरहरण\n​स्रीयांमधील रक्तप्रदराची कारणे उपद्रव\nस्रीयांमधील रक्तप्रदराची कारणे उपद्रव १.खारट आंबट पचावयास जड पदार्थ खाणे २.तिखट शरीरात विदाह निर्माण करणारे स्निग्ध चिकटा निर्माण करणारे पदार्थ खाणे ३.मेदस्वी प्राण्यांचे मांस खाणे ४.खिचडी (कृशरा) खीर दही दह्यावरचे पाणी यांचे सेवन करने ५.मद्यपान करणे पाळीच्या कालातील सांगितलेले नियम न पाळणे आदी कारणांनी बिघडलेला वात अगोदर सांगितलेल्या कारणांनी वाढलेल्या रक्ताला मासिक स्रावासोबत शरीराबाहेर काढतो.… Continue reading ​स्रीयांमधील रक्तप्रदराची कारणे उपद्रव\n वमन – प्रस्तावना आयुर्वेदात वर्णित पंचकर्मांपैकी एक कर्म म्हणजे वमन. वमि, छर्दन, ऊर्ध्वभाग दोष हरणं इ. याचे पर्याय आहेत. शरीराची विशिष्ट प्रकारे पूर्वतयारी करून (स्नेहन – स्वेदन), औषधयुक्त द्रव्यांनी उलट्या करवणे म्हणजे वमन कर्म होय. शोधन म्हणजे काय – वात – पित्त – कफ ह्या आयुर्वेदोक्त त्रिदोषांपैकी कफदोषावर… Continue reading स्त्री स्वास्थ्यातील वमन\n​🍀 स्रियांत आजारांची कारणे 🍀 विरूध्दमद्याध्यशनादर्जीर्णादगर्भप्रपातादतिमैथुनाच्च | यानाध्वशोकाद्तिकर्षणाच्च भाराभिघाताच्छयनाद्दिवा च|| वंगसेनस्रिरोगाधिकार स्रियांत विरूध्द अन्न उदा. दुध+मीठ, मुगाची खिचडी+ दुध, शिळे वा दोन वेळा गरम केलेले अन्न आदी विरूध्द अन्न व विरूध्द क्रिया फ्रीजचा वापर केल्याने स्रियांत आजार उत्पन्न होतात. पुर्वीचे… Continue reading स्रियांत आजारांची कारणे\nDR.GOKULSINGH G.MUMB… on झटपट व्हाट्स अँप डॉक्टर\nchetan chauhan on फेसाळत्या बुडबुड्यांचे गोड व्य…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://isha.sadhguru.org/mahashivratri/mr/mahashivratri-isha-yoga-center/", "date_download": "2019-11-21T23:47:58Z", "digest": "sha1:2PO4MKV4NKBQF2AC23WPRNRSD64DR6R4", "length": 7922, "nlines": 103, "source_domain": "isha.sadhguru.org", "title": "Mahashivratri - Isha Yoga Center -", "raw_content": "\n“ह्या महाशिवरात्रीला , वेल्लिंगीरी पर्वताच्या पायथ्याशी, तुम्ही योग्य वेळी योग्य ठिकाणी आहात. जर तुम्ही स्वतःला ग्रहणशील ठेवलंत, तर ही तुमच्यासाठी एका दिव्य जागृतीची रात्र होऊ शकते.” -सदगुरू\nरात्रभर चालणाऱ्या उत्सवाची वैशिष्ठ्ये:\nमध्यरात्रीच्या ठोक्याला, सद्गुरु उपस्थित सर्व लोकांसोबत एक शक्तीशाली ध्यान करायला सुरुवात करतात आणि हे ध्यान ह्या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असते.\nप्रत्येक वर्षी ईशा योगा केंद्रामध्ये महाशिवरात्री मोठ्या दिमाखात साजरी केली जाते. या अद्भुत रात्रीत सहभागी होऊन तिचा पूर्ण लाभ सर्वांना मिळण्यासाठी, जगभरातल्या प्रख्यात कलाकारांच्या संगीत मैफिली आणि नृत्याचे आयोजन केले जाते.\nमहाशिवरात्रीच्या दिवशी ईशा योग केंद्रात उपस्थित सर्व भाविकांना प्रसाद म्हणून रुद्राक्षचा मणी मिळेल. हा मणी गेल्या वर्षभरात आदियोगींना अर्पण केल्या गेलेल्या एक लाख आठ रुद्राक्ष मण्यांपैकी एक आहे.\nह्या महाशिवरात्री उत्सवाला ईशा योगा सेंटर मध्ये उपस्थित साधकांना सर्प सूत्र दिले जाईल. तांब्यापासून तयार केलेले हे सर्प सूत्र डाव्या हाताच्या अनामिकेत घालावे जे स्थैर्य आणि संपन्नतेसाठी सहायक आहे.\nमहाशिवरात्रीला लिंग भैरवी देवीच्या उत्सव मूर्तीची तिच्या मंदिरापासून आदियोगीपर्यंत एक भव्य उत्सव यात्रा निघणार आहे. भाविकांना पहिल्यांदाच या महायात्रेत भाग घेण्याची संधी लाभणार आहे. देवीची महिमा अनुभवा आणि तिच्या कृपेत न्हावून जा\nप्रदक्षिणा ही ऊर्जेचा स्त्रोतामधून शक्ती प्राप्त करण्यासाठी तिच्या भोवती गोल फिरण्याची क्रिया आहे. आदियोगी प्रदक्षिणेद्वारे कोणतीही व्यक्ती आदियोगींची कृपा ग्रहण करू शकते. ह्या प्रदक्षिणेद्वारे अंतिम मुक्ती प्राप्तीची इच्छा असणाऱ्यांना आवश्यक अशी सहायक ऊर्जा लाभते.\nईशा योगा केंद्रामध्ये महाशिवरात्री उत्सवात सर्वाना मोफत प्रवेश आहे. या उत्सवासाठी स्वेच्छेने तुम्ही दिलेले दान ह्या विलक्षण रात्रीच्या संभावना जगभरातील लाखो लोकांना उपलब्ध करून देण्यासाठी सहायक ठरेल.\nह्या ऐतिहासिक कार्यक्रम घडवून आणण्यात हातभार लावा\nएफएकयू – नेहेमी विचारले जाणारे प्रश्न\nथेन कैलाया भक्ती पेरवाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/blogbenchers-stories-news/share-your-opinion-on-loksatta-blog-benchers-128-1579694/", "date_download": "2019-11-22T01:05:32Z", "digest": "sha1:DROCXNLRRTK52H4YDE47SC46KZ64KVAN", "length": 13945, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Share Your Opinion on loksatta blog benchers | ब्लॉग बेंचर्सचा नवा विषय ‘लेपळी लोकशाही’ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनायजेरियन नागरिकांना घर भाडय़ाने देणाऱ्या ५ जणांवर गुन्हा\nसिडकोच्या घरांची सोडत आगरी कोळी भवनात\nवाहतूक कोंडीवरून नगरसेवक आक्रमक\nकांदा दराची चढाई सुरूच\nधुळ्यात महाआघाडीचा प्रयोग यशस्वी होणार\nलोकसत्ता ब्लॉग बेंचर्स »\nब्लॉग बेंचर्सचा नवा विषय ‘लेपळी लोकशाही’\nब्लॉग बेंचर्सचा नवा विषय ‘लेपळी लोकशाही’\nभारतीय नागरिक पाच वर्षांतून एकदा मते देतात म्हणून फक्त या व्यवस्थेस लोकशाही म्हणायचे.\n( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )\nभारतीय नागरिक पाच वर्षांतून एकदा मते देतात म्हणून फक्त या व्यवस्थेस लोकशाही म्हणायचे. पण हा मताचा अधिकारही अर्धवटच. म्हणजे आपला उमेदवार कोण असावा हे ठरवण्याचा अधिकार मतदारांना नाही. ते पक्षच वाटेल त्या मार्गाने ठरवणार आणि आपल्यासमोर जे कोणी येतील त्याला आपण मते देणार. मुदलात आपला उमेदवार कोण असायला हवा हेदेखील मतदारांनाच ठरवता यायला हवे. म्हणजे त्यासाठी आणखी एक मतदान आले. अमेरिकेत होते तसे. याचा अर्थ भाजपतर्फे पंतप्रधानपदी मोदी हवेत की सुषमा स्वराज की अडवाणी यासाठीही निवडणूक घेणे आले. तसेच काँग्रेसतर्फेही राहुल गांधी हवेत की ज्योतिरादित्य शिंदे की आणखी कोणी हेदेखील निवडणुकीतून ठरवावे लागेल. हे झाल्यानंतर या विजयी ठरलेल्या पक्षीय उमेदवारांत पंतप्रधानपदासाठी निवडणूक. असे करता आल्यास ती खरी लोकशाही ठरेल. परंतु आता आहे तो केवळ लोकशाहीचा आभास. सर्वाना या आभासातच रस आहे. कारण त्यातच त्यांची सत्ता सुरक्षित आहे. तेव्हा मोदी यांनी भले पक्षांतर्गत लोकशाहीचा मुद्दा मांडला असेल. पण हे लोकशाही तत्त्व त्यांनाही झेपणारे नाही. मूलभूत बदल होत नाही तोपर्यंत आपली लोकशाही लेपळीच राहील. या विषयावर सांगोपांग विवेचन ‘लेपळी लोकशाही’ या अग्रलेखात करण्यात आले आहे. या अग्रलेखावर विद्यार्थ्यांना ‘ब्लॉग बेन्चर्स’मध्ये व्यक्त व्हायचे आहे. या स्पर्धेअंतर्गत पुढच्या गुरुवापर्यंत विद्यार्थ्यांना आपले मत नोंदविता येईल.\nवैचारिक निबंध लेखनाचा महाराष्ट्राचा वारसा जपण्यासाठी ‘लोकसत्ता’ने सुरू केलेल्या ‘ब्लॉगबेंचर्स’ या लेखन स्पर्धेसाठी दर आठवडय़ाला एक अग्रलेख निवडला जातो. त्यावर विद्यार्थ्यांनी आपले भाष्य करायचे असते. या आठवडयमकरिता ‘लेपळी लोकशाही’ या अग्रलेखाची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी जाहीर केल्या जाणाऱ्या लेखावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते. त्यासाठी पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची वेळ देण्यात आली आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना www.loksatta.com/blogbenchers या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे.\n‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली दर आठवडय़ाला प्रसिद्ध होणाऱ्या लेखाखालीच विद्यार्थ्यांना काय वाटते’ या मथळ्याखाली विद्यार्थ्यांना भूमिका मांडता येते. या ठिकाणी ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना सहभागी होता येते. नोंदणीनंतर विद्यार्थ्यांना युजरनेम आणि पासवर्ड दिला जातो. स्पर्धेत सहभागी होण्याकरिता अडचणी आल्यास विद्यार्थ्यांनी loksatta.blogbenchers@expressindia.com मेलवर संपर्क साधावा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nVIDEO : शिवाजी नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणा...\nशिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याबद्दल शरद म्हणतो, 'नजरेचा इशारा इकडे तिकडे झाला तरी...'\n'या' बॉलिवूड अभिनेत्रीचे होते पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत अफेअर\nया देशात सापडला ९० वर्षांपूर्वीचा मिकी माऊस\n‘तान्हाजी'च्या ट्रेलर लाँचला पत्रकाराने तैमुरबद्दल विचारला 'हा' मजेदार प्रश्न, सैफ म्हणाला...\nबनावट नोटांप्रकरणी एकही गुन्हा दाखल नाही\n‘कर्करोग योद्धय़ां’कडून राज्यात २०३४ शस्त्रक्रिया\nअमित शहांकडून झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अयोध्येचा मुद्दा\nभारतीय क्रिकेटमध्ये गुलाबी क्रांती\nयूएनएससीमध्ये पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित\n‘देशातील राष्ट्रीय महामार्गाच्या ५६६ प्रकल्पांना विलंब’\nकाश्मीरमध्ये दुकाने, व्यापारी संकुले दुसऱ्या दिवशीही बंद\nकेंद्र सरकारच्या नोकऱ्यांमधील ७ लाख पदे रिक्त\n‘काश्मीरमध्ये संपूर्ण निर्बंध असल्याचा आरोप करणाऱ्या याचिका चुकीच्या’\nप्रकाशझोतातील कसोटीकडे मनोरंजन म्हणून पाहू नये\n\"नथुराम गोडसे आमच्या मनात\" म्हणत सुभाषचंद्र बोस यांच्या पणतीने केली पूजा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.parentune.com/parent-blog/disata-asatila-akasmika-garbhadharanece-laksana/5058", "date_download": "2019-11-22T00:28:49Z", "digest": "sha1:P5O4NOMWH7KA2FBFPCQTNUQ54V3ZRLTV", "length": 16821, "nlines": 156, "source_domain": "www.parentune.com", "title": "आकस्मिक गर्भधारणेचा फेरा व भावनांचा कल्लोळ, आकस्मिक समस्याच आहे कणखर होण्याचा राजमार्ग | Parentune.com", "raw_content": "\nबाल मनोविज्ञान आणि वर्तणूक\nबाहेरची क्रियाकलाप आणि कार्यक्रम\nबाल मनोविज्ञान आणि वर्तणूक\nबाहेरची क्रियाकलाप आणि कार्यक्रम\nपालक >> ब्लॉग >> गर्भधारणा >> दिसत असतील आकस्मिक गर्भधारणेचे लक्षण, तर ठेवा मनात शांती आणि समाधान\nदिसत असतील आकस्मिक गर्भधारणेचे लक्षण, तर ठेवा मनात शांती आणि समाधान\nSatish Samarth च्या द्वारे तयार केले\nवर अद्यतनित Nov 18, 2019\n'भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ', ही म्हण आता जुनाट झाली आहे. तारुण्यातील पिढीला हीच म्हण नव्या पद्धतीने लिहिली तर 'भावनेपेक्षा करिअर श्रेष्ठ' तंतोतंत लागू पडते. नवीन पिढीला करिअरचे इतके कौतुक असते की, लग्नसुद्धा करावे की नाही, हा ही त्यांना पडलेला यक्षप्रश्न असतो. घरच्यांचा आग्रह ते टाळत नाहीत आणि मग जबाबदारी, करिअर, तारुण्यसुलभ कामेच्छा, गर्भधारणा टाळण्यासाठी केलेला आटापिटा यात तो- ती अक्षरशः भरडून निघतात.\nही एक व्यवस्थापकीय पद्धत ते लग्नात, मूल जन्माला घालण्याबाबत आणू पाहताहेत, ज्यामध्ये आपल्या अपत्याच्या भविष्याचा व आपल्या स्वत:च्या करिअरच्या किमान गरजा भागल्या की, अपत्य नावाचा सोहळा रंगवायचा त्यांचा विचार असतो. हा विचार नवा आहे; त्यात काही तथ्य असले आणि ते बहुतांशी यशस्वी झालेली अनेक जोडपी असली, तरी अपयशाचे प्रमाणही थोडे-थोडके नक्कीच नाही. यात अनपेक्षित गर्भधारणा मात्र सर्व दिशाच पालटून टाकते.\nआजकाल महिला करिअरच्या प्रेमामुळेच आणि गर्भनिरोधक साधनांमुळे लहानग्यांच्या आगमनाला दूर ठेवण्याचा प्रयत्न करते. पण, प्रकृती आपली कामगिरी चोख बजावतेच; आणि अनपेक्षित गर्भधारणा अंगलट येते. मग, काहीही तयारी, विचार नसताना या उद्भवलेल्या प्रसंगाला सामोरे कसे जावायचे, हा प्रश्न समोर उभा ठाकतो.\nजर तुम्हाला अचानक कळले की, तुमची पाळी चुकली आहे आणि शंका येताच तुम्ही प्राथमिक तपासणी करता, तेव्हा तुमची शंका खरी असल्याचे कळताच तुम्ही अगदी मुळापासून हादरता; कारण तुमचे प्रमोशन अगदी हाताशी आलेले दूर जात असलेले दिसेल, काहीही तयारी नसताना हे सर्व हाताळायचं कसं, हा प्रश्न तुम्हाला सतावत असेल, तर काहीही विचार-अविचार करण्यापूर्वी तुमच्यावर आलेला ताण तुम्ही स्वीकारायला हवा. ही घडी तुम्हाला तुमच्या सर्व यश-अपयशासह स्वीकारायला हवी. लक्षात ठेवा - या शिवाय कोणताही मार्ग नाही. यावेळी कोंडलेल्या भावनांचा निचरा होऊ शकतो, खूप रडा��ला येऊ शकतं. पण, लक्षात ठेवा. हे रडणं कमकुवतपणाचं नक्कीच नाही; हे तुम्हाला भविष्यातील आव्हानांना स्वीकारायला समर्थ करीत असतं. ही परिस्थिती काही दिवसांचीच असते; एकदा हा काळ थोपवून धरता आला, तर मार्ग दिसेलच.\nआपल्या भावनांशी प्रामाणिकपणा दाखवा...\nया दरम्यान, भावनांचा आवेग पाहण्याचे कठीण काम करणे भाग आहे. स्वत:साठी कुठल्याही दयाबुद्धीला जागा देऊ नये. कितीही सांत्वना वाटत असली, तरी स्वीकारू नये. सर्व भावनांना निरपेक्ष भावनेने पाहणे खूपच कठीण असतं. लिहिणे आणि वाचण्यापेक्षा जगणं नक्कीच कठीण आहे. पण, यापेक्षा दुसरा सुरक्षित मार्ग नाही. यावेळी सर्वात त्रास कुठला होत असेल , तर तो आहे - आत्मघातकी विचारांचा. हा विचार येताच त्याचा सामना करण्याऐवजी त्या भावनांना लिहून काढणे महत्त्वाचे. लिहिल्यानै त्या भावनांचा निचरा झाला नाही, तरी त्याची तीव्रता नक्कीच कमी होईल. ही तुमची सर्वात मोठी उपलब्धी असेल, यात शंकाच नाही. लिहिण्याचा आणखी एक मोठा फायदा हा होईल की, काही काळानंतर तुम्हाला तुमचे तत्कालीन विचार वाचून हसू आल्याशिवाय राहणार नाही.\nया दिवाळीत मुलांच्या सुरक्षिततेसाठी उपयुक्त टिप्स\n0-1 पेक्षा लहान मुलांना लसीकरण करणे आवश्यक आहे, आपल्या मुलाचे संरक्षण करण्यासाठी लस\n1-3 वयोगटातील मुलींसाठी बाह्यक्रिडे चे महत्वा, लहान मुलांसाठी काही बाह्यक्रिडा\nलसीकरणा चे प्रकार व फायदे\nमुले आणि इंटरनेट - फायदे आणि तोटे, किशोर इंटरनेट व्यसन सोल्यूशन\nहे खूपच आव्हानात्मक असले, तरी नोकरी, करिअर, कुटुंब, शिक्षण, घरातील मंडळींचं मत यापेक्षा तुमचं स्वतःच्या साहस बिंदूवर एकाग्रतेने लक्ष द्यायला हवे. हे साहस तुम्हाला सुयोग्य दिशेने घेऊन जाईलच, यात काहीच शंका नाही .ही भावना रेखांकित केली पाहिजे. त्यास लिहिलं पाहिजे. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल, तर तुमच्या जोडीदाराचीही त्रेधातिरपीट उडू शकते. त्यालाही धक्का लागेल; त्यातून बाहेर येण्यास वेळ दिलाच पाहिजे.\nजगी सुखी असा कोण आहे....\nकोणताही मनुष्य परिपूर्ण नसतो. तुम्हीही परिपूर्ण नाहीत. तसेच कोणीही परिपूर्ण नाहीत. मग आपण पाहिलेले स्वप्न, आराखडे खरेच ठरावेत, हा आग्रह का\nगर्भावस्थेतील आहार आणि पथ्य\nगर्भधारणा दरम्यान प्रवास आणि स्वच्छता 9 टिपा\nगर्भावस्था संबंधित सामान्य आजार आणि समस्या\nगर्भधारणा पोषण काय असावे \n��पल्या गरोदरपणासाठी 4 मधुर अन्न रेसेपी\nतुमच्या आई-वडिलांचीही एका चौकटीतील विचार असू शकतात. त्यापलीकडे जाऊन तुम्हाला वैयक्तिक काही शंका-कुशंका असल्यास जसे - जन्मलेले बाळ अपंग असलेल्या तर, एखाद्या तज्ज्ञाची मदत घेण्यात कमीपणा नाहीच; उलट तुम्हाला तुमच्या समस्येवर यामुळे जास्त प्रभावशाली मार्ग सापडू शकतो. कल्पनाशक्तीचा वापर अधिक सकारात्मकतेने केला जाऊ शकतो. मूल आपल्या हातात आहे. तुम्ही त्या इवल्याशा जीवाला कवटाळत आहात, असा विचार जरी केला तरी तुमच्या इच्छाशक्तीला बळ मिळू शकते.\nलक्षात ठेवा - गर्भधारणा ही वैयक्तिक असते आणि तिचा हा वैयक्तिकपणा जपलाच पाहिजे. मग हा मुद्दा दुय्यम आहे की, गर्भधारणा ही पूर्व नियोजित आहे की आकस्मिक.\nगरोदरपण आणि लैंगिक संबंध, कितव्या म..\nगर्भधारणा मिथक आणि तथ्य काय आहेत\nगर्भधारणा दरम्यान व्यायाम आणि योग फ..\nगरोदरपणात स्नान, दंत, केस आणि त्वचा..\nस्तनपान देणाऱ्या मातांना विशिष्ठ सक..\n0 ते 1 वर्ष\nमी गर्भावस्थेच्या 23 व्या आठवड्यात\nमाझे 32 वे आठवड्यात जात आहे\nबाळांच्या हालचालीबद्दल मला माहिती नाही. मी याबद्द..\nमाझ्या baby चे वजन १०८० gm आहे आता मला ७ month चाल..\nमी गर्भावस्थेच्या 32 व्या आठवड्यात आहे. माझे उपवाश..\nमी गर्भावस्थेच्या 17 व्या आठवड्यात आहे. मला हे जाण..\nमाझा दुसरा महिना चालू आहे. माझे पोट घट्ट आहे आणि क..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.bolbhidu.com/the-man-who-defeated-vajpayee-government-in-1999-trust-vote/", "date_download": "2019-11-22T01:08:35Z", "digest": "sha1:DZQQAU3QVNQTWTNXD6KLQVQOASZJZS6C", "length": 19759, "nlines": 124, "source_domain": "www.bolbhidu.com", "title": "या ‘एका’ माणसाच्या ‘एका’ मतानं, वाजपेयींचं सरकार पडलं होतं...!!! - BolBhidu.com", "raw_content": "\nखानाबदोश – अविनाश वीर\nनवा भि़डू नवं राज्य\nAllआपलं घरदारइलेक्शनसातबारादिल्ली दरबारमाहितीच्या अधिकारातमुंबई दरबार\nआणि मुंबई महाराष्ट्राला देणार नाही म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर चप्पलेचा वर्षाव होऊ लागला\nआंदोलने फक्त जेएनयुमध्ये होत नाही. आयआयटीमध्ये सुद्धा आंदोलन सुरु आहे.\nआणि सयाजी महाराजांनी १०१ सोन्याची नाणी डिपॉजीट भरून बँक सुरु केली.\nमराठ्यांच्या धास्तीमुळं जगातली सगळ्यात मोठी तोफ बनवण्यात आली होती.\nAll“UNCENSORED”- अमोल उदगीरकरकाळीज स्पेशलिस्टखानाबदोश – अविनाश वीरगेम ऑफ थ्रोन्सग्यान की दुकाननजरियानवा भि़डू नवं राज्यमुव्ही मदारी\nगेम ऑफ थ्रोन्समध्य��� कोणाची शीट लागणार\nगेम ऑफ थ्रोन्स लिहिणारा जॉर्ज आर आर आबा नेमका हाय तरी…\nपाकिस्तानात सापडलाय गरीबांचा टिरीयन लॅनिस्टर.\nनवा भि़डू नवं राज्य\nफिल्मफेअरच्या बाहुलीला स्कूटरचा प्रवास घडवणारे सयाजी शिंदे.\nHome सिंहासन माहितीच्या अधिकारात या ‘एका’ माणसाच्या ‘एका’ मतानं, वाजपेयींचं सरकार पडलं होतं…\nया ‘एका’ माणसाच्या ‘एका’ मतानं, वाजपेयींचं सरकार पडलं होतं…\n१७ एप्रिल १९९९ या दिवशी केंद्रातील अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार एका मताने पडलं होतं. वाजपेयींचं सरकार पाडण्यात सुब्रमण्यम स्वामी आणि जयललिता यांची भूमिका जवळपास सगळ्यांनाच माहित आहे परंतु या सगळ्या घडामोडीत अजून एक असा माणूस होता, ज्याच्यामुळे केवळ ‘एका’ मताने वाजपेयींचं सरकार पडलं आणि त्यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला. हा माणूस म्हणजे त्यावेळचे ओडीशाचे मुख्यमंत्री गिरीधर गामांग हे होत. विश्वासमत प्रस्तावावरील संपूर्ण प्रक्रियेत या माणसाने फार निर्णायक भूमिका बजावली होती. विशेष म्हणजे सुब्रमण्यम स्वामी आणि गिरीधर गामांग हे दोघेही सध्या भाजपमध्येच आहेत.\nमार्च १९९८ साली अटल बिहारी वाजपेयी यांनी दुसऱ्या वेळी देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. वायपेयींचं १९९६ सालातील पहिलं सरकार अवघ्या १३ दिवसात कोसळलं होतं आणि दुसऱ्या वेळी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर १३ महिन्यांनीच वाजपेयी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला होता. हा अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला होता कारण वाजपेयींच्या सरकारला समर्थन असलेल्या तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जे.जयललिता यांच्या ‘ऑल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कझघम’ (AAIDMK) या पक्षाने सरकारचा पाठींबा काढून घेतला होता. त्यामुळे वाजपेयींचं सरकार अल्पमतात आलं होतं.\nजयललिता यांनी सरकारचा पाठींबा काढून घ्यावा आणि सरकार अल्पमतात यावं यासाठी ‘जनता पार्टी’चे तत्कालीन अध्यक्ष सुब्रमण्यम स्वामी यांनी जोरदार प्रयत्न केले होते. तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि जयललिता यांच्यातील फारसे चांगले नसणारे संबंध सुधारावेत आणि या दोघींचे मनोमिलन होऊन जयललिता यांनी वाजपेयी सरकार पाडण्यासाठी विरोधी पक्षांना साथ द्यावी यासाठी सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्या घरी चहा पार्टीचं आयोजन केलं होतं. सोन��या गांधी-जयललिता यांच्यात मनोमिलन घडवून आणण्यात त्यांना यश देखील आलं होतं.\nत्यावेळी काँग्रेसमध्ये असणारे गिरीधर गामांग हे त्यावेळी ओडिशाचे मुख्यमंत्री होते, पण मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी १९९८ सालच्या लोकसभा निवडणुकीत ते ओडिशातील कोरापूट मतदारसंघातून निवडून आले होते आणि विश्वासमताच्या दिवसापर्यंत त्यांनी आपल्या लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला नव्हता.\nविरोधी पक्षांनी अविश्वास प्रस्ताव आणल्यानंतर मतदानाच्या दिवशी गिरीधर गामांग हे मतदानासाठी संसदेत उपस्थित राहिले. भाजप सदस्यांनी गिरीधर गामांग यांच्या लोकसभेतील उपस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत गामांग यांना मतदान करू देण्यात येऊ नये अशी मागणी लोकसभा अध्यक्षांकडे केली. कारण रूढ संकेतानुसार मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर गामांग यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा देणं अपेक्षित होतं.\nलोकसभा अध्यक्ष जी.एम.सी. बालयोगी यांनी मात्र भाजपची ही मागणी फेटाळून लावली. मागणी फेटाळताना बालयोगी यांनी म्हंटलं की,\n“राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाल्यानंतर लोकसभा सदस्याने लोकसभेत उपस्थित राहू नये, हा संकेत झाला पण तसा काही नियम नसल्याने आपण गमांग यांना लोकसभेत उपस्थित राहण्यापासून थांबवू शकत नाही. गामांग यांनी विश्वासमत प्रस्तावावरील मतदानासाठी लोकसभेत उपस्थित राहावे किंवा नाही हा सर्वस्वी त्यांचा निर्णय असेल”\n१७ एप्रिल १९९९ रोजी विश्वासमत प्रस्तावावर मतदान झालं. गिरीधर गामांग रूढ संकेतांचं पालन न करता मतदानास उपस्थित राहिले आणि काँग्रेस सदस्य म्हणून त्यांनी सरकार विरोधात मतदान देखील केलं. त्या मतदानात सरकारचा २७० विरुद्ध २६९ मतांनी पराभव झाला आणि वाजपेयींचं सरकार केवळ १ मताने पडलं. यावेळी जर गामांग यांनी संकेतांचं पालन केलं असतं आणि ते मतदानास उपस्थित राहिले नसते तर कदाचित वाजपेयी यांचं सरकार पडलं नसतं. कारण त्यांच्या अनुपस्थितीने विश्वास प्रस्तावावरील मतदान २६९-२६९ असं समसमान झालं असतं. अशा वेळी सरकारचं भवितव्य लोकसभा अध्यक्षांच्या मतावर ठरलं असतं. कदाचित लोकसभा अध्यक्ष बालयोगी यांनी सरकारच्या बाजूने मतदान करत वाजपेयींचं सरकार वाचवलं देखील असतं…\nज्यावेळी लोकसभा किंवा राज्यसभा सदस्य असलेल्या एखाद्या व्यक्तीच�� कुठल्याही राज्याच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्ती होते त्यावेळी त्या सदस्याने आपल्या संसदेतील सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा आणि संसदेत उपस्थित राहू नये असा एक संकेत आहे. पण अनेक मुख्यमंत्र्यांनी हा संकेत पाळलेला नाही.\nमुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर देखील ते सभागृहात उपस्थित राहिले आहेत. असे प्रसंग खाली देत आहोत.\n१. १९७२ मध्ये पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सिध्दार्थ शंकर रे पदावर विराजमान असताना लोकसभेत हजर राहिले होते आणि त्यांनी अर्थसंकल्पावरील पुरवणी मागण्यांवर भाषण करायची परवानगी मागितली होती परंतु तत्कालीन लोकसभा अध्यक्ष गुरदयालसिंग धिल्लन यांनी त्यांना तसं करण्यापासून थांबवलं होतं.\n२. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना वसंतदादा पाटील हे देखील लोकसभेत उपस्थित राहिले होते. मधू दंडवतेंनी यांनी वसंतदादांच्या उपस्थितीवरआक्षेप घेतल्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी वसंतदादांना सभागृहातून जायला सांगितले होतं.\n३. उत्तर प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी देखील मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर लोकसभेत हजेरी लावली होती.\nभाजपच्या पराभवामागे आहे वाजपेयींची पुतणी\nवाजपेयी नाहीत, अडवाणी नाहीत मग कोण होते, भाजपचे पहिले दोन खासदार \nफडणवीसांना पाहताच वाजपेयी म्हणाले, “व्वा व्वा क्या स्मार्ट मॉडेल है ये…”\nPrevious articleसगळ्याच बाहुल्या वाटत असल्या तरी त्यातही प्रकार असतातच की.\nआणि सयाजी महाराजांनी १०१ सोन्याची नाणी डिपॉजीट भरून बँक सुरु केली.\nमराठ्यांच्या धास्तीमुळं जगातली सगळ्यात मोठी तोफ बनवण्यात आली होती.\nपवार विरुद्ध विखे वादामुळं टी.एन.शेषन यांनी आचारसंहिता ताकदीने लागू केली.\nकॉंग्रेसच्या मनमोहनसिंग यांनी देखील “एक नोटबंदी” केली होती ती पण लपवून…\nमाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या दहा गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का..\nभावी मुख्यमंत्री आमदारकीला एका मताने पडले, आणि हो त्यांच्या बायकोनं मतदान केलं नव्हतं \nपंतप्रधान बनण्यासाठी दोन सरकारं पाडली, पण तरीही पंतप्रधानपदाने हुलकावणी दिली \nप्रत्येक राजकीय पक्षाने सोयीसाठी शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर केला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/entertainment-gossips/swara-bhaskar-called-auntie/articleshow/71951672.cms", "date_download": "2019-11-22T00:19:12Z", "digest": "sha1:UZSP3A77S4ILCJDEXUV5PPVR3UZOR7YI", "length": 10375, "nlines": 156, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Swara Bhaskar: ‘आंटी’नं वाजवली घंटी - swara bhaskar called auntie | Maharashtra Times", "raw_content": "\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'WATCH LIVE TV\n'आंटी' अशी हाक मारलेली हिरॉइन्सना आवडत नाही. अभिनेत्री स्वरा भास्करलाही ते आवडत नाही. पण, त्यामुळेच सोशल मीडियावर तिला ट्रोल केलं जातंय. 'सन ऑफ अभिष' या चॅट शोमध्ये नुकतीच ती सहभागी झाली होती.\n'आंटी' अशी हाक मारलेली हिरॉइन्सना आवडत नाही. अभिनेत्री स्वरा भास्करलाही ते आवडत नाही. पण, त्यामुळेच सोशल मीडियावर तिला ट्रोल केलं जातंय. 'सन ऑफ अभिष' या चॅट शोमध्ये नुकतीच ती सहभागी झाली होती. या चॅटशोमध्ये तिनं तिच्या उमेदीच्या काळातला एक किस्सा सांगितला. एका जाहिरातीत तिनं बालकलाकारासोबत काम केलं होतं. यावेळी चार वर्षांच्या त्या बालकलाकारानं सेटवर तिला 'आंटी' अशी हाक मारली. ते तिला आवडलं नाही. या मुलाचा उल्लेख करताना चॅट शोमध्ये स्वरानं अपशब्द वापरले. अनेकांना ते खटकलं. त्यामुळे 'स्वरा आंटी' हा हॅशटॅग वापरून तिला ट्रोल केलं जातंय.\nजेव्हा मलायका अरोरा करते रिक्षानं प्रवास...\n'गंगूबाई'साठी आलिया काठियावाडी शिकणार\nआमीर, करिना,मोना पुन्हा एकत्र\nकॅन्सरशी यशस्वी लढ्यानंतर शरद पोंक्षे होणार खलनायक\nमृणाल कुलकर्णी परीक्षकाच्या भूमिकेत\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nइतर बातम्या:हिरोइन|स्वरा भास्कर|सोशल मीडिया|Swara Bhaskar|social media|Heroine\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\n'असा' झाला गायिका गीता माळी यांच्या कारला अपघ...\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nSPG सुरक्षा हटवण्याच्या निर्णयावर प्रियंका गांधींची 'ही' प्र...\n'अशी' आहे जीप कॉम्पास ट्रेलहॉक\nमी दलितविरोधी वक्तव्य केले नाही: बाबा रामदेव\nभाजपच्या नेतृत्वात झारखंड नक्षलवादी मुक्त झाला: शहा\nमथुरेत माकड सफारी सुरू करा; हेमामालिनी यांची उपरोधिक मागणी\n९३ टक्के भारतीयांना H4 अंतर्गत अमेरिकेत व्हिस���\nएका मोठ्या नाटकाची सावली\nअमेय वाघची नवी वेब सीरिज ‘ब्रोचारा’ येतेय\n...म्हणून सोशल मीडियावर 'या' मराठी अभिनेत्रीची चर्चा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nसेक्स कॉमेडी... नाही म्हणजे नाही\nअभिनेता विकी कौशलचं काय शिजतंय\nअनुष्का शर्मा रमली आठवणींत...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maifileet-majhya-news/music-composer-shrinivas-khale-2-1276130/", "date_download": "2019-11-22T01:18:46Z", "digest": "sha1:3XEFDBXR7RH3G2PA7EXQAYO72YJ4HOZA", "length": 28384, "nlines": 191, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Music composer Shrinivas Khale | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनायजेरियन नागरिकांना घर भाडय़ाने देणाऱ्या ५ जणांवर गुन्हा\nसिडकोच्या घरांची सोडत आगरी कोळी भवनात\nवाहतूक कोंडीवरून नगरसेवक आक्रमक\nकांदा दराची चढाई सुरूच\nधुळ्यात महाआघाडीचा प्रयोग यशस्वी होणार\nपंडितजींनी गायलेले खळेकाकांचे अभंग म्हणजे जणू अमृतात घोळून सोन्याचा वर्ख लावलेले शब्द..\nशंकर महादेवन, अजित परब, कमलेश भडकमकर हे श्रीनिवास खळे यांचे पट्टशिष्य. खळेकाकांचा मी काही गंडाबद्ध शिष्य नव्हे; पण मी त्यांना मनापासून गुरू मानत आलो आहे. त्यांनी माझं गुरुत्व पत्करलं नसेल तरी ते माझे गुरू कसे गुरूची नेमकी व्याख्या काय गुरूची नेमकी व्याख्या काय आपण कोणालाही गुरू मानू शकतो का आपण कोणालाही गुरू मानू शकतो का असे प्रश्न मला नेहमी पडत. गुरू तो असतो- ज्याच्याकडून आपण ज्ञान मिळवतो, नवनवीन गोष्टी शिकतो. गुरूकडून आपण प्रेरणा घेतो आणि त्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो. पण मग भर उन्हा-पावसात चौकात उभं राहून रहदारीचं नेटकं नियोजन करणाऱ्या ट्रॅफिक हवालदाराकडूनही आपल्याला प्रेरणा मिळू शकते की असे प्रश्न मला नेहमी पडत. गुरू तो असतो- ज्याच्याकडून आपण ज्ञान मिळवतो, नवनवीन गोष्टी शिकतो. गुरूकडून आपण प्रेरणा घेतो आणि त्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो. पण मग भर उन्हा-पावसात चौकात उभं राहून रहदारीचं नेटकं नियोजन करणाऱ्या ट्रॅफिक हवालदाराकडूनही आपल्याला प्रेरणा मिळू शकते की खाली मान घालून अत्यंत एकाग्रतेने चपलेला नेटकी शिवण घालणाऱ्या चांभाराकडूनही आपण धडे गिरवू शकतो. आईने दिलेला खाऊ मित्रांसाठी खिशात कोंबून नेणारा एखादा चिमुरडाही ख��प काही शिकवून जात असतो खाली मान घालून अत्यंत एकाग्रतेने चपलेला नेटकी शिवण घालणाऱ्या चांभाराकडूनही आपण धडे गिरवू शकतो. आईने दिलेला खाऊ मित्रांसाठी खिशात कोंबून नेणारा एखादा चिमुरडाही खूप काही शिकवून जात असतो हे सगळेच आपले गुरू नाहीत का हे सगळेच आपले गुरू नाहीत का कोणाकडून काय, कसं आणि किती आत्मसात करायचं हे केवळ शिकणाऱ्यावर अवलंबून असतं असं माझं मत आहे. खळेकाकांकडून कळत- नकळत मी अशा अनेक गोष्टी शिकलो; ज्या केवळ अनमोल आहेत.\nकुठल्याही परिस्थितीत कामाच्या बाबतीत तडजोड न करणे, हा खळेकाकांचा स्थायीभाव. काम चोख हवं. त्यात हयगय होता नये. काका आपल्या कामात कोणाचीही ढवळाढवळ खपवून घेत नसत. एका प्रथितयश निर्माता-दिग्दर्शकाच्या विनंतीवरून त्या दिग्दर्शकाच्या गाणाऱ्या कन्येची रेकॉर्ड काढायची असं ठरलं आणि खळेकाकांनी तिच्याकडून गाणी म्हणून घेतली. गाणी ध्वनिमुद्रित झाल्यानंतर पुन्हा एकदा जेव्हा काकांनी ती ऐकली, तेव्हा त्यांना ती फारशी रुचली नाहीत आणि ही रेकॉर्ड काढायची नाही असं त्यांनी ठरवलं. तशी सूचनाही त्यांनी रेकॉर्ड कंपनीला देऊन टाकली. दिग्दर्शक महोदयांच्या कानावर ही बातमी गेली. त्यांनी काकांना फोन करून बोलावून घेतलं. आपल्या मुलीचं गाणं लोकांसमोर येणार नाही ही बाब महोदयांना अर्थातच डाचत होती. रेकॉर्ड बाहेर न काढण्याचं कारण खळेंना विचारताच काकांनी निर्भीडपणे, पण नम्रतेनं त्यांच्या कन्येची गायकी अपेक्षेनुसार नसल्याचं सांगितलं. ‘संगीत- श्रीनिवास खळे’ या बिरुदाखाली कमअस्सल गोष्टी रसिकांपर्यंत पोहोचू द्यायच्या नाहीत, हा खळेकाकांचा बाणा दिग्दर्शक महोदयांनी पुढचे काही चित्रपट देण्याचे आमिष दाखवूनही काका ढळले नाहीत. आपल्या मतावर ठाम राहून त्यांनी रेकॉर्ड प्रदíशत करण्यास नम्र नकार दिला. अर्थातच त्यांना त्या दिग्दर्शकाचा पुढचा एकही चित्रपट मिळाला नाही, हे सांगणे न लगे. काकांचा हा निर्णय अव्यवहार्य होता यात शंका नाही. पण सुरांच्या या बादशहाने आयुष्यभर कोणाचीही हांजी हांजी केली नाही. या इंडस्ट्रीत राहायचं असेल तर थोडंफार कृत्रिम वागावं लागतं, हे त्यांना मान्यच नव्हतं. ‘गाणं काटेकोरच व्हायला हवं. आणि तेही माझ्या पद्धतीनं दिग्दर्शक महोदयांनी पुढचे काही चित्रपट देण्याचे आमिष दाखवूनही काका ढळले नाहीत. आपल्या मतावर ठ���म राहून त्यांनी रेकॉर्ड प्रदíशत करण्यास नम्र नकार दिला. अर्थातच त्यांना त्या दिग्दर्शकाचा पुढचा एकही चित्रपट मिळाला नाही, हे सांगणे न लगे. काकांचा हा निर्णय अव्यवहार्य होता यात शंका नाही. पण सुरांच्या या बादशहाने आयुष्यभर कोणाचीही हांजी हांजी केली नाही. या इंडस्ट्रीत राहायचं असेल तर थोडंफार कृत्रिम वागावं लागतं, हे त्यांना मान्यच नव्हतं. ‘गाणं काटेकोरच व्हायला हवं. आणि तेही माझ्या पद्धतीनं’ असं त्यांचं कायम म्हणणं असायचं. त्याबाबतीत कोणाहीकरता कुठलीही तडजोड करणं काकांना पचायचंच नाही. एका अत्यंत नावाजलेल्या हिंदी गायकासाठी गाणी करण्याचा प्रस्ताव खळेकाकांच्या एच. एम. व्ही.मधल्या बॉसनी काकांसमोर ठेवला. तो गायक ‘अभंग तुकयाचे’मधली गाणी ऐकून काकांचा फॅन झाला होता. एवढय़ा मोठय़ा गायकासाठी गाणी करायला मिळणार म्हणून काका हरखून तर गेले नाहीतच; उलट त्यांनी ‘ये गाता बहुत अच्छा है, लेकिन मेरे गाने नहीं गा पाएगा. आप दूसरे किसी से इनके लिए गाने करवा लेना..’ असं धडधडीत सांगून तो प्रस्ताव धुडकावला’ असं त्यांचं कायम म्हणणं असायचं. त्याबाबतीत कोणाहीकरता कुठलीही तडजोड करणं काकांना पचायचंच नाही. एका अत्यंत नावाजलेल्या हिंदी गायकासाठी गाणी करण्याचा प्रस्ताव खळेकाकांच्या एच. एम. व्ही.मधल्या बॉसनी काकांसमोर ठेवला. तो गायक ‘अभंग तुकयाचे’मधली गाणी ऐकून काकांचा फॅन झाला होता. एवढय़ा मोठय़ा गायकासाठी गाणी करायला मिळणार म्हणून काका हरखून तर गेले नाहीतच; उलट त्यांनी ‘ये गाता बहुत अच्छा है, लेकिन मेरे गाने नहीं गा पाएगा. आप दूसरे किसी से इनके लिए गाने करवा लेना..’ असं धडधडीत सांगून तो प्रस्ताव धुडकावला आपल्या अशा बोलण्याने आपल्या नोकरीवर गदा येऊ शकते याची फिकीरही नव्हती त्यांना. त्यांच्या असल्या रोखठोक स्वभावामुळे साक्षात् सरस्वतीचा वरदहस्त लाभलेल्या या कलाकारावर कुबेराची मात्र फारशी मेहेरनजर झाली नाही.\n‘काका, चित्रपटांचं तुम्हाला वावडं होतं का तुम्ही केवळ पाच-सहा मराठी चित्रपट केले. हिंदी तर एकही नाही. असं का तुम्ही केवळ पाच-सहा मराठी चित्रपट केले. हिंदी तर एकही नाही. असं का’ मी जरा घाबरतच काकांना प्रश्न विचारला. ‘नक्षत्रांचे देणे’ या कार्यक्रमात दाखवण्यात येणाऱ्या चित्रफितीसाठी मी खळेकाकांची ऑन-कॅमेरा मुलाखत घेत होतो. ‘एक आला होता ि���दीमधला खूप मोठा दिग्दर्शक.’ डोळे मोठे करत काहीशा कुत्सितपणे काका उद्गारले. ‘मला म्हणाला, आप मेरे पिक्चर का म्युझिक करो. कुछ टय़ुने सुनाइये.’ मी त्याला विचारलं, ‘टय़ुने’ मी जरा घाबरतच काकांना प्रश्न विचारला. ‘नक्षत्रांचे देणे’ या कार्यक्रमात दाखवण्यात येणाऱ्या चित्रफितीसाठी मी खळेकाकांची ऑन-कॅमेरा मुलाखत घेत होतो. ‘एक आला होता िहदीमधला खूप मोठा दिग्दर्शक.’ डोळे मोठे करत काहीशा कुत्सितपणे काका उद्गारले. ‘मला म्हणाला, आप मेरे पिक्चर का म्युझिक करो. कुछ टय़ुने सुनाइये.’ मी त्याला विचारलं, ‘टय़ुने वो क्या होता है वो क्या होता है’ यमन रागाची आलापी करताना नवोदित गायकाकडून चुकून कोमल ऋषभ लागल्यावर ऐकणाऱ्याला जेवढा त्रास होईल, तेवढाच त्रास काकांच्या चेहऱ्यावर हा किस्सा सांगताना दिसत होता’ यमन रागाची आलापी करताना नवोदित गायकाकडून चुकून कोमल ऋषभ लागल्यावर ऐकणाऱ्याला जेवढा त्रास होईल, तेवढाच त्रास काकांच्या चेहऱ्यावर हा किस्सा सांगताना दिसत होता ‘मैं टय़ुनेबिने नहीं जानता. गाने लिखवाकर लाओ, मं बना दूंगा.’ आधी चाली करून त्यावर शब्द लिहून घेण्याची सवय असलेल्या त्या िहदीतल्या महान हस्तीला वाटलं असावं- गाणी करण्याची ही कुठली विचित्र पद्धत ‘मैं टय़ुनेबिने नहीं जानता. गाने लिखवाकर लाओ, मं बना दूंगा.’ आधी चाली करून त्यावर शब्द लिहून घेण्याची सवय असलेल्या त्या िहदीतल्या महान हस्तीला वाटलं असावं- गाणी करण्याची ही कुठली विचित्र पद्धत त्यांनी काकांसमोर दोन्ही हात जोडून काढता पाय घेतला\nमराठीतदेखील ‘यंदा कर्तव्य आहे’, ‘बोलकी बाहुली’, ‘जिव्हाळा’, ‘पोरकी’, ‘सोबती’, ‘पळसाला पाने तीन’ एवढे मोजकेच चित्रपट काकांनी केले. ‘जिव्हाळा’ या राम गबाले दिग्दíशत चित्रपटातली सगळीच गाणी एकसे एक होती. संगीतकार सुधीर फडके यांनी गायलेलं ‘लळा जिव्हाळा शब्दच खोटे’, आशा भोसले यांची दोन गाणी- ‘प्रिया तुज काय दिसे स्वप्नात’ आणि ‘चंदाराणी’, कृष्णा कल्ले यांची ‘आईपण दे रे देवा’, ‘देश हीच माता’ ही दोन आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं ‘या चिमण्यांनो परत फिरा रे..’ केवढी ही विविधता गदिमांचे अप्रतिम शब्द आणि अनिल मोहिले यांचं साजेसं संगीत संयोजन- सगळंच जमून आलं होतं. ‘या चिमण्यांनो..’ हे गाणं निर्वविाद तुमच्या सर्वोत्कृष्ट गाण्यांपकी एक आहे.’ आमच्या एका बैठकीच्या दरम्यान मी काकांना म्हटलं. ‘थांब, तुला एक गंमत ऐकवतो,’ असं म्हणत काकांनी त्यांच्या कॅसेट्सच्या ढिगाऱ्यातून एक कॅसेट काढली आणि मला एक गाणं ऐकवलं. ‘फार लोकांना माहीत नाहीये, की आईने ‘परत फिरा रे घराकडे आपुल्या’ म्हटल्यानंतर मुलं आईला उत्तर देतात, असं गाणंदेखील मी केलं आहे.’ मी भारावल्यासारखा ते गाणं ऐकत होतो. अत्यंत कमी लोकांनी ऐकलेलं खळेकाकांच्या संग्रहातलं ते गाणं ऐकण्याचं भाग्य मला लाभलं होतं.\nत्यानंतर त्यांनी ‘रामशाम गुणगान’मधली गाणी त्यांच्या माहितीसकट ऐकवली. ‘दोन भारतरत्नं माझ्याकडे एकाच अल्बममध्ये गायले आहेत,’ हे सांगताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मलाच भरून आलं. लता मंगेशकर आणि पंडित भीमसेन जोशी. भारतातलेच नव्हे, तर जगातले दोन अग्रगण्य गायक. या दोन्ही गंधर्वानी खळेकाकांची अनेक गाणी गायली. पंडितजींनी गायलेले खळेकाकांचे अभंग म्हणजे जणू अमृतात घोळून सोन्याचा वर्ख लावलेले शब्द.. ‘राजस सुकुमार’, ‘सावळे सुंदर रूप मनोहर’, ‘जे का रंजले गांजले’.. यादी न संपणारी आहे. भीमसेनजी खूप मोठे गायक. ते वयानेदेखील काकांपेक्षा चार वर्षांनी वडील. पण रेकॉìडगच्या आधी काका त्यांच्याकडूनही गाण्याचा एक-एक शब्द आणि सूर घोटवून घेत असत. अर्थात भीमसेनजीही खूप साधे, जमिनीवर असणारे शास्त्रीय गायक होते. त्या दोघांचं सांगीतिक नातं इतकं घट्ट विणलं गेलं होतं, की तेदेखील विनातक्रार गाणं खळेकाकांच्या पसंतीस उतरेपर्यंत गात असत. याव्यतिरिक्त माणिकबाई वर्मा, शोभा गुर्टू, रामदास कामत, मालती पांडे, शाहीर साबळे, पुष्पा पागधरे, वीणा सहस्रबुद्धे, बकुळ पंडित, उषा मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर, अरुण दाते, सुधा मल्होत्रा, सुमन कल्याणपूर, पं. उल्हास कशाळकर, आशालता वाबगावकर, कविता कृष्णमूर्ती, सुरेश वाडकर, देवकी पंडित, साधना सरगम, शौनक अभिषेकी, भरत बळवल्ली, अजित परब, पद्मनाभ गायकवाड, आर्या आंबेकर या चार पिढय़ांतल्या साधारण शंभरहून अधिक गळ्यांनी खळेकाकांचे सूर अभिमानाने मिरवले आहेत संत तुकाराम, संत नामदेव, कुसुमाग्रज, प्र. के. अत्रे, गदिमा, पाडगांवकर, गंगाधर महांबरे, राजा बढे, शांताबाई शेळके यांसारख्या १३६ कवींचे शब्द काकांनी सुरात मढवले. बालगीते, स्फूर्तिगीते, चित्रपटगीते, नाटय़गीते, लावण्या, अभंग, भावगीते, गझल, भजनं.. सुरांच्या या मांत्रिकाला सर्व प्रकार वश होते. त्यांच्या सुरांच्या गारुडातनं बाहेर येऊच नये अशी हमखास तंद्री लागते त्यांची गाणी ऐकताना.\n..तिसऱ्या घंटेचा घणघणाट कानावर पडला आणि मी भानावर आलो. पडदा उघडला. टाळ्यांच्या गजरात ‘नक्षत्रांचे देणे- श्रीनिवास खळे’ हा कार्यक्रम सुरू झाला. खळेकाकांनी आजवर केलेल्या अद्भुत गाण्यांचा सिलसिला सुरू झाला. पाडगांवकर आणि खळे ही १९५७ पासून एकत्र काम करणारी मित्रांची जोडगोळी पहिल्या रांगेत शेजारी शेजारी बसली होती. या दोघांनी एकत्र केलेली गाणी जेव्हा रंगमंचावर सादर होत, तेव्हा दोघांच्या चेहऱ्यावरचे कौतुकमिश्रित समाधानाचे भाव बघण्यासारखे होते. दोन शाळकरी मित्र आपल्या भागीदारीने जिंकून दिलेल्या क्रिकेट मॅचचा रीप्ले पाहत असावेत तसे काकांच्या सत्काराची घोषणा झाल्यावर कार्यक्रमाचा दिग्दर्शक या नात्याने काकांना मी रंगमंचावर घेऊन गेलो. ज्या बोटांमधून आजवर असंख्य अलौकिक चाली निर्माण झाल्या होत्या, त्या बोटांनी माझा हात घट्ट धरला होता. केवढं हे भाग्य काकांच्या सत्काराची घोषणा झाल्यावर कार्यक्रमाचा दिग्दर्शक या नात्याने काकांना मी रंगमंचावर घेऊन गेलो. ज्या बोटांमधून आजवर असंख्य अलौकिक चाली निर्माण झाल्या होत्या, त्या बोटांनी माझा हात घट्ट धरला होता. केवढं हे भाग्य कार्यक्रम उत्तम झाला. दुसऱ्या दिवशी काकांचा मला फोन आला- ‘अरे राजा, खूप छान केलास कार्यक्रम. अशाच चांगल्या चालीही करत जा. शब्दांशी, सुरांशी इमान राख. देव तुझं भलं करो कार्यक्रम उत्तम झाला. दुसऱ्या दिवशी काकांचा मला फोन आला- ‘अरे राजा, खूप छान केलास कार्यक्रम. अशाच चांगल्या चालीही करत जा. शब्दांशी, सुरांशी इमान राख. देव तुझं भलं करो’ साक्षात् सरस्वतीच्या भक्तानं दिलेला हा आशीर्वाद ऐकून मी धन्य झालो. मनोमन मी ज्यांना गुरू मानलं होतं, त्यांच्या काही काळ मिळालेल्या निकटच्या सहवासाने माझी अवस्था ‘आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदची अंग आनंदाचे’ अशी झाली होती\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nVIDEO : शिवाजी नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणा...\nशिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याबद्दल शरद म्हणतो, 'नजरेचा इशारा इकडे तिकडे झाला तरी...'\n'या' बॉलिवूड अभिनेत्रीचे होते पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत अफेअर\nया देशात सापडला ९० वर्षांपूर्वीचा मिकी म��ऊस\n‘तान्हाजी'च्या ट्रेलर लाँचला पत्रकाराने तैमुरबद्दल विचारला 'हा' मजेदार प्रश्न, सैफ म्हणाला...\nबनावट नोटांप्रकरणी एकही गुन्हा दाखल नाही\n‘कर्करोग योद्धय़ां’कडून राज्यात २०३४ शस्त्रक्रिया\nअमित शहांकडून झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अयोध्येचा मुद्दा\nभारतीय क्रिकेटमध्ये गुलाबी क्रांती\nयूएनएससीमध्ये पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित\n‘देशातील राष्ट्रीय महामार्गाच्या ५६६ प्रकल्पांना विलंब’\nकाश्मीरमध्ये दुकाने, व्यापारी संकुले दुसऱ्या दिवशीही बंद\nकेंद्र सरकारच्या नोकऱ्यांमधील ७ लाख पदे रिक्त\n‘काश्मीरमध्ये संपूर्ण निर्बंध असल्याचा आरोप करणाऱ्या याचिका चुकीच्या’\nप्रकाशझोतातील कसोटीकडे मनोरंजन म्हणून पाहू नये\n\"नथुराम गोडसे आमच्या मनात\" म्हणत सुभाषचंद्र बोस यांच्या पणतीने केली पूजा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.bolbhidu.com/about-budhicha-chivda-yavatmal/", "date_download": "2019-11-21T23:35:36Z", "digest": "sha1:R2VZKH4PTOQNKE5MVHCFJWPDKSMR7H5D", "length": 19169, "nlines": 117, "source_domain": "www.bolbhidu.com", "title": "बुढीचा चिवडा खाण्यासाठी मुख्यमंत्रीही रांगेत यायचे... - BolBhidu.com", "raw_content": "\nखानाबदोश – अविनाश वीर\nनवा भि़डू नवं राज्य\nAllआपलं घरदारइलेक्शनसातबारादिल्ली दरबारमाहितीच्या अधिकारातमुंबई दरबार\nआणि मुंबई महाराष्ट्राला देणार नाही म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर चप्पलेचा वर्षाव होऊ लागला\nआंदोलने फक्त जेएनयुमध्ये होत नाही. आयआयटीमध्ये सुद्धा आंदोलन सुरु आहे.\nआणि सयाजी महाराजांनी १०१ सोन्याची नाणी डिपॉजीट भरून बँक सुरु केली.\nमराठ्यांच्या धास्तीमुळं जगातली सगळ्यात मोठी तोफ बनवण्यात आली होती.\nAll“UNCENSORED”- अमोल उदगीरकरकाळीज स्पेशलिस्टखानाबदोश – अविनाश वीरगेम ऑफ थ्रोन्सग्यान की दुकाननजरियानवा भि़डू नवं राज्यमुव्ही मदारी\nगेम ऑफ थ्रोन्समध्ये कोणाची शीट लागणार\nगेम ऑफ थ्रोन्स लिहिणारा जॉर्ज आर आर आबा नेमका हाय तरी…\nपाकिस्तानात सापडलाय गरीबांचा टिरीयन लॅनिस्टर.\nनवा भि़डू नवं राज्य\nफिल्मफेअरच्या बाहुलीला स्कूटरचा प्रवास घडवणारे सयाजी शिंदे.\nHome सिंहासन आपलं घरदार बुढीचा चिवडा खाण्यासाठी मुख्यमंत्रीही रांगेत यायचे…\nबुढीचा चिवडा खाण्यासाठी मुख्यमंत्रीही रांगेत यायचे…\n���ाहित्य संमेलनामुळे यवतमाळ सर्वांनाच माहिती झालं असेल अशी आशा व्यक्त करतो. कुंडलकरही झोपेत यवतमाळ कुठे आहे विचारलं तर सांगतील आत्ता अचूक उत्तर देवू शकतात. साहित्य संमेलनामुळे इतर गोष्टीत काय बदल झाला हे आज सांगण अवघड असलं तरी “यवतमाळ” माहित नाही अस म्हणण्याच धाडस कोणी करणार नाही हा बदल मात्र शंभर टक्के झाला आहे.\nअसो, यवतमाळ माहित नसणाऱ्यांना यवतमाळ कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे हे सांगण हा मुख्य उद्देश. तर आजचा विषय यवतमाळची विशेष ओळख असणारा आणि जागतिक स्तरावर ब्रँड बनलेला ‘बुढीचा चिवडा’.\nमुख्यमंत्रीदेखील हा चिवडा खाण्यासाठी सर्वसामान्यांसारखे रांगेत लागायचे. तुम्हाला नाशिकचा चिवडा माहिती असेलच. हल्दीरामचा चिवडा देखील माहित असेल. पण हा बुढीचा चिवडा म्हणजे नेमकं काय प्रकरण आहे हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आज त्याबद्दल सांगतो.\nतर बुडीचा चिवडा फक्त यवतमाळलाच मिळतो. त्याची शाखा कुठेही नाही, हा एक ब्रँड असल्याने याची भ्रष्ट नक्कल यवतमाळमध्ये जागोजागी मिळेल. पण ओरिजनल ‘यौत्माड’चा बुढीचा चिवडा म्हणजे आझाद मैदानावरचा. तिथे तुम्हाला बुढीचा चिवडेवाला असा बोर्डच लावलेला दिसेल.\nबुढीचा चिवडा म्हणजे नक्की काय\nकाय आहे त्यात वेगळं की जो खाण्यासाठी लोक दुरदुरून येतात. मंत्रीही यवतमाळला असल्यास बुढीचा चिवडा खाल्याशिवाय परत जात नाही. तर बुडी म्हणजे म्हातारी. एका म्हातारीने बनवलेला हा चिवडा आहे. हा चिवडा जाड पोह्यांचा असतो. मस्त झणझणीत, चटपटीत असलेल्या या चिवड्यावर मोटेची उसळ, कांदा, टोमॅटो घालून त्यावर मस्त लिंबू मारलं जातं. मस्त लाल चटपटीत हा चिवडा एका कागदावर दिला जातो त्यावर जाड पुठ्याच्या तयार केलेल्या चमच्याने हा खायचा असतो..\nहा चटपटीत, झणझणीत कांदे, लिंबू असं म्हटल्यावर आता आजच रात्री बसून ट्राय करतो, असा विचार तुमच्या नक्कीच आला असेल. तर सावधान… जरा हलक्यात घ्या. हा चिवडा बसून नाही तर उभ्यानेच ट्राय करा. हा प्रकार चकण्यात एन्जॉय करण्यापेक्षा याची खरी मजा ही नुसती खाण्यातच आहे.\nया चिवड्याला जवळपास 70 वर्षांपेक्षा अधिक वर्षांची परंपरा आहे. स्वातंत्र्याच्या आधीपासून जेव्हा यवतमाळला चौपाटी वगैरे काही नव्हती तेव्हा अंजनाबाई बुजाडे नामक एक वृद्ध महिला आझाद मैदानात चिवडा घेऊन बसायची. तेव्हा आझाद मैदान हा भाग सुन���ानच होता. काही लोक तिथे येऊन चिवडा खाऊ लागले. हा चिवडा इतर चिवड्यापेक्षा वेगळा होता. विदर्भात जसा पातळ पोह्यांचा चिवडा मिळतो तसा तो नव्हता, तर हा जाड पोह्यांचा होता. चटपटीत होता. शिवाय हा चिवडा मोठ, कांदे, टोमॅटो व त्यावर लिंबू पिळून द्यायचे. हा प्रकार यवतमाळकरांना चांगलाच भावला.\nबुढीचा चिवडा नाव कसं पडलं\nयवतमाळकरांच्या या चिवड्यावर उड्या पडल्या. एक व्यक्ती दुसऱ्यांना या चिवड्याची महती सांगू लागली. आजीबाईचं तर दुकान नव्हतं. त्या टोपलीत चिवडा घेऊन बसायच्या. आता दुकान नाही तर पत्ता कसा शोधायला हा प्रश्न खवय्यांना पडला. मग अडचण येऊ नये म्हणून लोकांनीच बुडीचा चिवडा हे नाव दिलं. चिवड्याला आणि दुकानाला एकच नाव बुडीचा चिवडा. या चिवड्याचा प्रसिद्धीमुळे पुढे गर्दी वाढून हेच आझाद मैदान यवतमाळची चौपाटी बनली.\nयवतमाळ जिल्ह्याने महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री दिले. वसंतराव नाईक व सुधाकरराव नाईक. वसंतराव नाईक हे देखील मुख्यमंत्री असताना हा चिवडा खायला यायचे. ते ही अगदी सर्वसामान्यांसारखे. इतर लोकांना जसा रांगेत चिवडा मिळायचा तसाच तेही सर्वसामान्यांसारखे आझाद मैदानात येऊन चिवडा खायचे अशी आठवण अंजनाबाईं बुजाडेंचे नातू अशोक बुजाडे सांगतात.\n1977 साली अंजनाबाई बुजाडे यांचं निधन झालं. मात्र त्यांचा चिवडा हा एक ब्रँड बनला होता. त्या गेल्यानंतर त्यांच्या मुलाने हा व्यवसाय हाती घेतला. मात्र त्या गेल्यानंतरही चिवडा बुढीचा चिवडा याच नावाने ओळखला जायचा. आज अंजनाबाईंची तिसरी पिढी हा व्यवसाय सांभाळते. आधी हा चिवडा काही आण्यामध्ये मिळायचा. आता हा चिवडा दहा रुपये प्लेटने मिळतो.\nबुढीचा चिवडा पोहोचला परदेशात…\nयवतमाळमध्ये विविध कॉलेज असल्याने देशभरातून विद्यार्थी इथे शिकायला येतो. आज हे विद्यार्थी पुणे, मुंबई, बेंगलोर, दिल्ली यासोबतच अमेरिका, दुबई, इंग्लंड इत्यादी देशात देखील स्थायिक झाले आहेत. आजही ते यवतमाळला आले की आवर्जून आझाद मैदानात चिवडा खायला येतो व सोबतच पार्सल देखील घेऊन जातात अशी माहिती अशोक बुजाडे यांनी दिली. सोबतच जिल्ह्यातले आमदार मंत्री जेव्हा यवतमाळला येतात तेव्हा गाडी बाजूला लावून नेहमीच चिवड्याचा आनंद घेतात अशीही माहिती त्यांनी दिली.\nआज नाशिक चिवडा असो किंवा हल्दीरामचा चिवडा असो हा चिवडा योग्य मार्केटिंगमुळे सर्वदू�� पोहोचला मात्र मार्केटिंगचं पुरेसं तंत्र अवगत नसल्याने बुढीचा चिवड मात्र विशेष असा सर्वदूर पोहोचला नाही. आजही अंजनाबाईची तिसरी पिढी एका छोट्याशा जागी हा चिवडा विकतात. स्वातंत्र्याच्या आधी भाकरीच्या शोधात अंजनाबाईं यवतमाळला आल्या. ओसाड असलेल्या एका मोकळ्या मैदानावर त्यांनी चिवड्याचा व्यवसाय सुरू केला. त्याही अशा काळात जेव्हा महिलांना घराबाहेर पडणे अवघड होतं. त्या काळात त्यांनी व्यवसाय सुरू करणे एक क्रांतीकारक पाऊलच होते. आज एक साधा चिवडा हा ब्रँड बनला आहे.\nयवतमाळला ठिकठिकाणी बुडीचा चिवडा मिऴेल मात्र ही भ्रष्ट नक्कल आहे. ओरिजनल बुडीचा चिवडा म्हणजे फक्त आझाद मैदानावरचा. साहित्य संमेलनात गेला असेल आणि काही झणझणीत, चटपटीत हवं असेल तर ते फक्त बुढीच्या चिवड्यातच मिळेल.\nसंमेलनाला येवू नका, यवतमाळचे मांडे खायला या.\nखर्रा तो एकची धर्म- नागपुरी ख्रर्रा.\nमुख्यमंत्र्यांनी खिश्यातून बंदूक काढली आणि एका हाताने नेम धरून वाघ मारला..\nPrevious articleवाजपेयी म्हणाले होते, “मी जिवंत आहे ते फक्त राजीव गांधी यांच्या उपकारामुळे”.\nNext articleआज राकेश शर्मा ७० वर्षांचे झाले, या वयातही त्यांची अंतराळात जायची तयारी आहे.\nसांगलीच्या राजानं ठरवलं, कृष्णेच्या महापुराला तोंड देईल असा महाप्रचंड पूल उभारायचा.\nनगरचा साखरसम्राट आफ्रिकेतल्या देशाचा राष्ट्राध्यक्ष बनला असता.\nआणि म्हणून बाळासाहेबांनी सामना सुरु करण्याचा निर्णय घेतला.\nबाळासाहेबांचा भाचा आणि शरद पवारांचा जावई \nकुंडल गावात आजही दादांनी दिल्लीत हरवलेली बॅग कशी शोधून दिली हा किस्सा रंगतो.\nकोल्हापूरच्या \"ब्लॉगवाल्या आजींच्या\" गोष्टी ६.५ लाख लोक वाचतात. - BolBhidu.com March 21, 2019 at 2:55 pm\nधूलीवंदनाला खेळली जाणारी ऍक्शन आणि मारधाडसे भरपूर ‘गुद्दलपेंडी’ \nमाहितीच्या अधिकारात March 20, 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/gadget-news/mobile-phones/miui-11-update-redmi-6-and-redmi-6a-users-in-india-start-receiving-new-featurs/articleshow/71968827.cms", "date_download": "2019-11-22T00:09:20Z", "digest": "sha1:LTN5TKPIN53GJD57MCIH5GAWNJ5UKRLU", "length": 17167, "nlines": 166, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "xiaomi new updatemiui 11 update: शाओमीचा 'हा' फोन असलेल्या ग्राहकांसाठी खुशखबर - miui 11 update redmi 6 and redmi 6a users in india start receiving new featurs | Maharashtra Times", "raw_content": "\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'WATCH LIVE TV\nशाओमीचा 'हा' फोन असलेल्या ग्राहकांसाठी खुशखबर\nशाओमी रेडमी ६ आणि रेडमी ६A च्या ग्राहकांना आता भारतातही MIUI ११ अपडेट मिळण्यास सुरुवात झाली आहे. शाओमीने रेडमी नोट ८ च्या लाँच इव्हेंटमध्येच ही अपडेट जगभरातील ग्राहकांना विविध टप्प्यात देणार असल्याची घोषणा केली होती. पहिल्या टप्प्यात अनेक लेटेस्ट सॉफ्टवेअरचा समावेश आहे. आता दुसऱ्या टप्प्यातही अनेक ग्राहकांना आकर्षक फीचर्स मिळण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात या दोन फोनच्या ग्राहकांना अपडेट मिळाल्यानंतर इतर ग्राहकांनाही लवकरच नवी अपडेट मिळणार आहे.\nशाओमीचा 'हा' फोन असलेल्या ग्राहकांसाठी खुशखबर\nनवी दिल्ली : शाओमी रेडमी ६ आणि रेडमी ६A च्या ग्राहकांना आता भारतातही MIUI ११ अपडेट मिळण्यास सुरुवात झाली आहे. शाओमीने रेडमी नोट ८ च्या लाँच इव्हेंटमध्येच ही अपडेट जगभरातील ग्राहकांना विविध टप्प्यात देणार असल्याची घोषणा केली होती. पहिल्या टप्प्यात अनेक लेटेस्ट सॉफ्टवेअरचा समावेश आहे. आता दुसऱ्या टप्प्यातही अनेक ग्राहकांना आकर्षक फीचर्स मिळण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात या दोन फोनच्या ग्राहकांना अपडेट मिळाल्यानंतर इतर ग्राहकांनाही लवकरच नवी अपडेट मिळणार आहे.\nरेडमी ६ आणि रेडमी ६A चे ग्राहक एमआय फोरम्सवर अपडेट मिळत असल्याचे स्क्रीनशॉट्स शेअर करत आहेत. पहिल्या टप्प्यातील स्मार्टफोनला ही नवी अपडेट मिळाल्यानंतर Redmi Note 5 Pro, Redmi 6 Pro आणि Redmi Y2 या जुन्या स्मार्टफोनलाही अपडेट मिळत आहे. रेडमी ६ च्या ग्राहकांना MIUI ११.०.१.०.PCGMIXM या नंबरसह अपडेट मिळत आहे, तर रेडमी ६A च्या ग्राहकांना MIUI ११.०.४.४.PCBMIXM या व्हर्जन नंबरने अपडेट मिळत आहे. रेडमी ६ मध्ये नव्या अपडेटची साईज जवळपास ५०८ एमबी, तर रेडमी ६A मध्ये ही साईज ५१७ एमबी आहे.\nनव्या अपडेटमध्ये नवं काय \nMIUI ११ अपडेटमध्ये ग्राहकांना तीन महत्त्वाचे फीचर्स मिळतील. GizmoChina च्या रिपोर्टनुसार, नव्या अपडेटमध्ये फोकस मोड मिळेल. आपत्कालीन कॉल आणि कॅमेऱ्यासाठी या फोकस मोडचा वापर होईल. ग्राहकांना त्यांच्या प्राधान्याने फोकस मोडची वेळ सेट करता येईल. सेटिंग आणि टाइम मॅनेजमेंटमधून हा मोड चालू करता येईल. यासह Curriculum mode मिळणार आहे, ज्यात नवीन साऊंड इफेक्ट्स, नवीन एमआय फाइल मॅनेजर, स्टेप्स ट्रॅकर, वॉलपेपर आणि फ्लोटिंग कॅलक्युलेटर यांसारखे फीचर असतील.\nवाचा : शाओमीचा तब्बल ��०८ मेगापिक्सेल कॅमेरा फोन लाँच, किंमत आणि फीचर्स\nMIUI ११ सह शाओमीच्या स्मार्टफोनमध्ये ऑक्टोबर २०१९ मध्ये अँड्रॉईड सिक्युरिटी पॅचचाही समावेश झाला. सध्या काही ठराविक ग्राहकांनाच ही अपडेट मिळत असली तरी लवकरच सर्व ग्राहकांना ही अपडेट मिळणार आहे. अपडेटचं नोटिफिकेशन अजूनही मिळालं नसेल तर सेटिंगमध्ये जाऊन मॅन्युअली तपासता येईल. दरम्यान, शाओमीने अधिकृतपणे या अपडेटची डाऊनलोड लिंक जारी केलेली नाही, किंवा अधिकृत घोषणाही केलेली नाही.\n Realme 5 'इतक्या' रुपयांनी स्वस्त\nशाओमीचा १०८ मेगापिक्सेल कॅमेरा फोन लाँच\nXiaomi Mi CC9 Pro चीनमध्ये लाँच झाला आहे. पाच रिअर कॅमेरे असणारा हा शाओमीचा पहिला आणि जगातला दुसरा फोन आहे. फोनचा रिअर कॅमेरा तब्बल १०८ मेगापिक्सेलचा आहे. लूक आणि डिझाईनच्या बाबतीतही हा फोन स्टायलिश आहे. फोनमध्ये कर्व्ड OLED डिस्प्ले डिस्प्ले देण्यात आल्यामुळे हा शाओमीचा प्रीमिअम फोन बनला आहे. चीनमध्ये या फोनच्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २७९९ युआन म्हणजे जवळपास २८ हजार रुपये आहे. तर ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ३०९९ युआन म्हणजे जवळपास ३१ हजार रुपये, तर ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटर्नल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ३४९९ युआन म्हणजेच जवळपास ३५ हजार रुपये आहे.\nRedmi Note 8 वर आज आकर्षक ऑफर्स\n कोणाचा डेटा प्लान बेस्ट\nरियलमीचे सीईओच आयफोन वापरताना सापडले\nअँँड्रॉइड फोनसाठी गुगलचे नवे स्मार्ट डिस्प्ले फीचर\nभारतीय हवाई दलाच्या गेमवर गुगल फिदा; 'बेस्ट गेम'साठी शिफारस\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\n'असा' झाला गायिका गीता माळी यांच्या कारला अपघ...\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nSPG सुरक्षा हटवण्याच्या निर्णयावर प्रियंका गांधींची 'ही' प्र...\n'अशी' आहे जीप कॉम्पास ट्रेलहॉक\nमी दलितविरोधी वक्तव्य केले नाही: बाबा रामदेव\nभाजपच्या नेतृत्वात झारखंड नक्षलवादी मुक्त झाला: शहा\nमथुरेत माकड सफारी सुरू करा; हेमामालिनी ���ांची उपरोधिक मागणी\n९३ टक्के भारतीयांना H4 अंतर्गत अमेरिकेत व्हिसा\nआयफोन ११ सीरिजसाठी खास बॅटरी केस\nमोबाइल इंटरनेट १ डिसेंबरपासून महागणार\nमुंबईः शाओमीच्या 'या' स्मार्टफोनला अचानक आग\nभारतीय रोज सरासरी अडीच तास पाहतात व्हिडिओ\n३५ मिनिटांत फुल्ल चार्ज होणार रियलमीचा हा फोन\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nशाओमीचा 'हा' फोन असलेल्या ग्राहकांसाठी खुशखबर...\nवोडाफोनच्या 'या' प्लानमध्ये इंटरनेट स्पीड ५० टक्के फास्ट\nशाओमीचा तब्बल १०८ मेगापिक्सेल कॅमेरा फोन लाँच, किंमत आणि फीचर्स...\nसॅमसंगचा ३२ मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा फोन\n Realme 5 'इतक्या' रुपयांनी स्वस्त...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:Infobox_settlement/lengthdisp", "date_download": "2019-11-21T23:58:31Z", "digest": "sha1:ZE7O65XP6B75KUXRT2FTS4YBXZBZ4QY2", "length": 4191, "nlines": 138, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:Infobox settlement/lengthdisp - विकिपीडिया", "raw_content": "\nसंपादक हे या साच्याच्या धूळपाटी (तयार करा | प्रतिबिंब) व चाचणी (तयार करा) पानात प्रयोग करुन बघु शकतात.\nकृपया वर्ग हे /doc उपपानावर टाकावेत. या साच्याची उपपाने बघा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मे २०१६ रोजी १५:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vyakhtivedh-news/purushottam-borkar-profiles-zws-70-1934465/", "date_download": "2019-11-22T01:26:31Z", "digest": "sha1:XLVY3HLWGPRB6X6IEWU3TKNZFRTDIS4B", "length": 15073, "nlines": 190, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Purushottam Borkar Profiles zws 70 | पुरुषोत्तम बोरकर | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनायजेरियन नागरिकांना घर भाडय़ाने देणाऱ्या ५ जणांवर गुन्हा\nसिडकोच्या घरांची सोडत आगरी कोळी भवनात\nवाहतूक कोंडीवरून नगरसेवक आक्रमक\nकांदा दराची चढाई सुरूच\nधुळ्यात महाआघाडीचा प्रयोग यशस्वी होणार\nपत्नीला कर्करोग झाल्यावर ते काही वर्षांपूर्वी बुलडाणा जिल्ह्यातील खामगावजवळ सुटाळा गावी राहायला गेले\nरसरशीत, पण तितकाच अंतर्मुख करणारा आशय प्रयोगशील कादंबऱ्यांमधून मांडणारे कादंबरीकार पुरुषोत्तम बोरकर मूळचे बोरगाव- बोऱ्हाळा गावचे. पत्नीला कर्करोग झाल्यावर ते काही वर्षांपूर्वी बुलडाणा जिल्ह्यातील खामगावजवळ सुटाळा गावी राहायला गेले.. अन् तिथंच त्यांचं बुधवारी (१६ जुलै) हृदयविकारानं निधन झालं.\nबोरकरांचे वडील अकोल्याला प्राथमिक शाळेत शिक्षक होते. तिथलं ‘ताकवाले प्रेस’ प्रसिद्ध आहे. या प्रेसमध्ये ते पुस्तकं वाचत. अशा वाचत्या माणसांना असतो, तसाच बोरकरांचाही सुरुवातीला कवितेकडं ओढा होता. दहावीत असतानाच त्यांची पहिली कविता एका मासिकात छापून आली. पुढे महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना मात्र त्यांनी काही लघुकादंबरीस्वरूप लेखन केलं. तेव्हा तेजीत असलेला रहस्यकथांचा प्रकारही त्यांनी त्या काळात हाताळला. त्यातून मिळणाऱ्या मानधनावरच पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. मग अकोल्याला जिल्हा सहकारी बँकेत जनसंपर्क अधिकारी म्हणून काही काळ काम केलं. बँकेच्या मुखपत्राचंही संपादन ते करत. पुढे अकोल्यात विविध वृत्तपत्रांतही बोरकरांनी काम केलं खरं; परंतु नोकरीच्या धबडग्यात न रमता ते पूर्णवेळ लेखनाकडंच वळाले.\nवऱ्हाडी भाषेतलं ‘होबासक्या’ नावाचं सदर ते लिहीत. शहरी विदर्भासह खेडय़ापाडय़ांतूनही हे सदर प्रचंड लोकप्रिय झालं होतं. तत्कालीन घडामोडींवरील वऱ्हाडी उपरोध त्या सदरातून प्रकटायचा. कवितेला वाहिलेलं नियतकालिकही त्यांनी काही काळ चालवलं होतं.\nपरंतु बोरकरांनी ठसा उमटवला तो त्यांच्या कादंबरीलेखनातून. ‘मेड इन इंडिया’ ही त्यातली पहिली कादंबरी. पु. ल. देशपांडे, शांता शेळके यांच्यासारख्यांनी कौतुक केलेली ही कादंबरी स्वातंत्र्योत्तर ग्रामीण महाराष्ट्राचं दर्शन घडवणारी आहे. कादंबरीचा नायक असलेला पंजाबराव गरसोळीकर-पाटील हा साहित्याची आवड असणारा आहेच, पण तो गावचा सरपंचही आहे. अस्सल वऱ्हाडीत हा पंजाबराव गावचं गुदमरलेपण मिश्कीलपणे सांगतो अन् सोबत वऱ्हाडीतलं भाषिक भांडारही वाचकासमोर रितं करत राहतो. त्यामुळे ही कादंबरी तोवरच्या कादंबऱ्यांत निराळी ठरली. ‘आमदार निवास रूम नं. १७६०’ ही त्यांची दुसरी कादंबरीही तशीच. किंबहुना जरा अधिकच राजकीय भाष्य करणारी. भाषिक भांडार आणि त्या संगतीनं होणारं संस्कृतिदर्शन हे याही कादंबरीचं वैशिष्टय़. सामाजिक प्र��्रियांतलं व्यंग नेमकं हेरण्याची बोरकरांची हातोटी जशी या कादंबरीतून दिसली, तशीच ती त्यांच्या ‘१५ ऑगस्ट भागिले २६ जानेवारी’ या कादंबरीतही दिसते. तपभरापूर्वी प्रसिद्ध झालेली ही कादंबरी ‘२०१९ सालातल्या महाराष्ट्राचं’ भेदक व्यंगचित्रण करणारी आहे.\nया तिन्ही कादंबऱ्यांमुळे मराठी कादंबरीलेखन समृद्ध झालं आहे. मात्र, उपजीविकेसाठी त्यांना दीर्घकाळ चरित्रलेखनही करावं लागलं. माजी मंत्री शांताराम पोटदुखे यांच्यासह अनेक अधिकारी, उद्योजकांच्या चरित्रांचं लेखन त्यांनी केलं. अशा चरित्रग्रंथांची संख्या तीसहून अधिक आहे. शेतकऱ्यांची दैन्यवस्था आणि खेडय़ाची पडझड त्यांनी समर्थपणे मांडलीच; मात्र काही उत्तम कविता आणि गझलाही त्यांनी लिहिल्या होत्या. वऱ्हाडी मोकळाढाकळा स्वभाव असलेले बोरकर नव्या लिहित्यांनाही प्रोत्साहन देत असत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nVIDEO : शिवाजी नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणा...\nशिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याबद्दल शरद म्हणतो, 'नजरेचा इशारा इकडे तिकडे झाला तरी...'\n'या' बॉलिवूड अभिनेत्रीचे होते पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत अफेअर\nया देशात सापडला ९० वर्षांपूर्वीचा मिकी माऊस\n‘तान्हाजी'च्या ट्रेलर लाँचला पत्रकाराने तैमुरबद्दल विचारला 'हा' मजेदार प्रश्न, सैफ म्हणाला...\nबनावट नोटांप्रकरणी एकही गुन्हा दाखल नाही\n‘कर्करोग योद्धय़ां’कडून राज्यात २०३४ शस्त्रक्रिया\nअमित शहांकडून झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अयोध्येचा मुद्दा\nभारतीय क्रिकेटमध्ये गुलाबी क्रांती\nयूएनएससीमध्ये पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित\n‘देशातील राष्ट्रीय महामार्गाच्या ५६६ प्रकल्पांना विलंब’\nकाश्मीरमध्ये दुकाने, व्यापारी संकुले दुसऱ्या दिवशीही बंद\nकेंद्र सरकारच्या नोकऱ्यांमधील ७ लाख पदे रिक्त\n‘काश्मीरमध्ये संपूर्ण निर्बंध असल्याचा आरोप करणाऱ्या याचिका चुकीच्या’\nप्रकाशझोतातील कसोटीकडे मनोरंजन म्हणून पाहू नये\n\"नथुराम गोडसे आमच्या मनात\" म्हणत सुभाषचंद्र बोस यांच्या पणतीने केली पूजा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.kolaj.in/published_article.php?v=Vishnu-Surya-Wagh-obituaryGB3181607", "date_download": "2019-11-22T00:17:06Z", "digest": "sha1:AKHKKDLMMU42YGZSMHXVTYFMQQ467PHY", "length": 29322, "nlines": 146, "source_domain": "www.kolaj.in", "title": "विष्णू सूर्या वाघः जखमांचे चर्च बांधणारा आनंदभोगी| Kolaj", "raw_content": "\nविष्णू सूर्या वाघः जखमांचे चर्च बांधणारा आनंदभोगी\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nकवी, नाटककार, राजकारणी विष्णू सूर्या वाघ यांचं गेल्या आठवड्यात दक्षिण आफ्रिकेतल्या केपटाऊन इथे निधन झालं. गोवा आणि महाराष्ट्रामधल्या सांस्कृतिक घडामोडींमधे त्यांनी एखाद्या पुलासारखं काम केलं. गोव्याच्या सुशेगाद भुमीवरून त्यांनी ‘तुका अभंग अभंग’ नाटकातून अवघ्या जगाला विद्रोही तुकारामाची आठवण करून दिली. वाघ यांच्या बहुरंगी व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणारा हा लेख.\nकाव्यानंदात ओतप्रोत डुंबून गेलेल्या त्या सभागृहात चाललेल्या कविसंमेलनाच्या अखेरीस त्या संमेलनाचे अध्यक्ष कविता गायला उठले. बुटकासाच पण उभ्यापेक्षा आडवाच अस्ताव्यस्त पसरलेला देह. कवितेच्या नाजुकपणाशी या आक्राळ देहाचं कसं काय नातं जुळलं असाच प्रश्‍न पाहताक्षणी मनात यावा. नाजूक कविता आणि अक्राळ देह यांचं एक विरुद्धलिंगी आकर्षण निसर्गत:च असतं की काय असा एक संशय यापूर्वीच एका ‘दादा’ने गझलेच्या रूपात मनात पेरला होता.\nअतिशय संथपणे माईकसमोर येत त्या आगडबंब देहानं सभागृहातल्या श्रोत्यांवर नजर फिरवली आणि किंचित घसा खाकरून सुरवात केली. भल्यामोठ्या नगार्‍यामधून तेवढ्याच धीरगंभीरतेनं घुमत यावा तसा स्वर आला...\nमी जखमांचे चर्च बांधतो तेव्हा,\nख्रिस्ताच्या गाभार्‍यात कृष्णाचा घुमतो पावा.\nआणि एकदम पूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडात निनादून गेलं. ऐकणारा प्रत्येकजण शब्दांनी आणि त्या शब्दांतून प्रकटणार्‍या भावनांनी अक्षरशः अंतर्बाह्य थरारून गेला होता. काही क्षणापूर्वी बाह्य शरीरयष्टीकडे बघून कवीपणाविषयी निर्माण झालेली शंका नुसती वितळून गेली नाही, तर हा मनुष्य अंतर्बाह्य कवीच आहे याची प्रत्येकालाच साक्षात्कारी जाणीव झाली.\nनाटकातून सांगितला विद्रोही तुकाराम\nया अद्भुत क्षणाचा मीही साक्षीदार होतो. पूर्वी साप्ताहिक साधना वाङ्मय प्रकारांना अनुलक्षून दरवर्षी एक साहित्य संमेलन घ्यायचं. यावेळी ते गोव्यात पणजी इथे कविता हा वाङ्मय प्रकार मध्यवर्ती ठेवून भरवलं गेलं होतं. त्या संमेलनाचाच एक भाग म्हणून हे कवी संमेलन होतं. पण या निमित्ताने एका ���ोर कवीची आणि अद्भुत व्यक्तीशी आपली दोस्ती होणार आहे हे मला माहीत नव्हतं. नंतर नाव कळलं. विष्णू सूर्या वाघ आणि पुन्हा एकदा खरंच थरारून गेलो.\nयाआधी या माणसाला मी त्याच्या वाङ्मयातून चांगलाच ओळखत होतो. पण कवी म्हणून नाही तर नाटककार म्हणून. त्याच्या ‘तुका अभंग अभंग’ या नाटकानं माझ्यावर मोठंच गारूड केलं होतं. कारण विद्रोही तुकाराम म्हणून तुकोबांची ओळख डॉ. आ. ह. साळुंखेनी महाराष्ट्राला करून देण्यापूर्वी गोव्यामधे विष्णूच्या या नाटकाने विद्रोही तुकाराम दाखवायला सुरवात केली होती.\nत्यासाठी सनातन्यांकडून त्याच्यावर आणि त्याच्या नाट्यप्रयोगावर हल्लेही झाले होते. तुकोबांची क्रांतिकारी भूमिका दाखवणारा एक नाटककार म्हणून विष्णूची मला ओळख झाली होती. या संमेलनाच्या निमित्ताने मला कवी विष्णू भेटला. प्रत्यक्ष ओळख झाली आणि मग आमच्या ओळखीचं रुपांतर आधी स्नेहात आणि नंतर जीवलग मैत्रीत कसं होत गेलं, हे कळलंसुद्धा नाही.\nविष्णू सूर्या वाघ हे नावच त्याच्या देहयष्टीसारखंच दणदणीत. विष्णू अभिमानाने सांगायचा की गेल्या आठ पिढ्या हे नाव आलटूनपालटून आहे. म्हणजे विष्णू सूर्याचे वडील सूर्या विष्णू वाघ. तर आजोबा पुन्हा विष्णू सूर्या वाघ. विष्णूची परंपराच नाटकवाल्यांची होती. गोव्याच्या आधुनिक रंगभूमीचे प्रवर्तक म्हणून विष्णूच्याच वडलांचं नाव घेतलं जातं. आणि तो वारसा विष्णूकडे काकणभर जास्तच आला होता. केवळ रंगभूमी नाही तर एकूणच गोव्याचं सगळं सांस्कृतिकपण परंपरेनं विष्णूमधे एकवटलं होतं.\nनृत्य, गीत, संगीत आणि भाषेचे विविध पैलू हे सारं विष्णूसाठी भगवान विष्णूप्रमाणे लाभलेली आयुधं होती आणि संपूर्ण आयुष्यभर विष्णूने ती प्रभावीपणे चालवली. लोककला आणि मंचिय कला या सार्‍यांचा सुरेख संगम त्याच्या सगळ्या नाट्यकृतीतून सातत्यानं होत राहिला. तो गीतकार होता. तो कवी होता. तो नाटककार होता. तो नट होता. तो दिग्दर्शक होता आणि निर्माताही होता. एका अर्थानं भारतीय पुराणात सांगितल्याप्रमाणं सृष्टीकर्त्या ब्रह्मदेवासारखा तो नाट्यसृष्टीतला ब्रह्मदेवच होता.\nविष्णूने आपल्या पंचावन्न वर्षांच्या आयुष्यात तीस पस्तीस नाटकं लिहिली. प्रत्येक नाटक वैविध्यपूर्ण आणि वास्तवाकडे पाहण्याची एक अनोखी शैली. त्यामुळे त्याची नाटकं गोव्याच्या आणि एकूण कोकणी रंगभूमी��र सतत प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद देऊन डोक्यावर घेऊन ठेवली. मंगलोरपासून सिंधुदुर्गपर्यंत सर्वसामान्य नाट्यरसिकांच्या गळ्यातला तो ताईत होता. राज्य नाट्य स्पर्धेत विष्णूचं नाटक करणं म्हणजे यशाची हमखास खात्री, असाच हौशी रंगभूमीवाल्यांचाही पक्का समज झालेला.\nपण नाट्यक्षेत्रात एवढं प्रचंड करूनही केवळ गोव्याच्या हद्दीमुळे महाराष्ट्रासाठी मराठी भाषिक कलाकार असूनही विष्णू परकाच राहिला. याला विष्णूपेक्षा मराठी संकुचितपणाच जास्त कारणीभूत असावा. पण विष्णूची लोकप्रियता मात्र मंगलोरपासून नागपूरपर्यंत होती.\nमानवतावादाला साद घालणारी कविता\nविष्णूच्या कवितेमधे गीत आणि गीतामधे कविता इतकी बेमालूम असायची की ऐकणार्‍याला आपण कधी कवितेचे रसिक झालो आणि स्वरांचे समजदार झालो, हे कळायचं नाही. विष्णूच्या कवितेमधे प्रेमातली आतुरता होती. ढोंगावरती विडंबनात्मक प्रहार होते. पण सर्वांत थोर म्हणजे या सार्‍यात एक सामाजिक प्रचंड कळवळा होता. त्यामुळे त्याच्या कवितेमधे एका निर्णायक क्षणी मानवतावादालाच साद घातलेली असायची. त्याने कधी बाजारू पद्धतीने टाळ्या मिळवण्यासाठी गीत किंवा कविता लिहिली नाही.\nविष्णू नट होता, नाटककार होता, कवी होता हे जितकं खरं, त्याहीपेक्षा खरं की तो आयुष्य भरभरून जगू पाहणारा एक अतिशय टोकाचा रसिक आनंदभोगी माणूस होता. सगळं जग आनंदानं भरलेलं असावं आणि सगळं जग हे केवळ माणसाच्या सुख आणि आनंदासाठीच निर्माण झालेलं आहे, याच्यावर त्याची अतोनात श्रद्धा असावी. हे त्याच्या शब्दाशब्दांतून आणि प्रत्येक क्षणाच्या वर्तनातून नेहमीच व्यक्‍त होत असायचं.\nतो सतत राजकारणात कृतिशील राहिला. पण राजकारणाकडं बघण्याचा त्याचा दृष्टीकोन हा व्यवहारी राजकारण्याचा स्वकेंद्री नव्हता तर तिथेही तो अतिशय रोमॅटिक पद्धतीनेच विचार करायचा. त्याची एकूण राजकारणामागची भूमिका जेव्हा मी समजून घेतो, तेव्हा तो मला भेटलेला मुहमद तुघलकच वाटतो. अशाच एका मैफिलीत मी त्याला विचारलं होतं की, ‘एवढं कलेचं साम्राज्य तुमच्याकडे असताना तुम्ही या राजकारणाच्या दलदलीत का जाता\nजग सुंदर बनवण्यासाठी राजकारणात\nविष्णू त्याच्या नेहमीच्या पद्धतीनं गडगडाटी हसला. मग म्हणाला, ‘राजाभाऊ, जग सुंदर बनवायचं असेल, आपल्याला हवं तसं आनंदाचं करायचं असेल तर सत्ता हवी. केवळ प्रबोधन करीत राहिल्याने ते साध्य होईल, म्हणजे लवकर साध्य होईल असं मला वाटत नाही. सत्तेच्या माध्यमातून आपण हे खूप वेगाने करू शकतो. आणि सत्ता हवी असेल तर या राजकारणात भाग घेतल्याशिवाय पर्याय नाही.’\nज्या ज्या पक्षात त्याने तत्कालीन राजकारणासाठी प्रवेश केला, तिथे तो ‘वन मॅन आर्मी’ राहिला. सर्वसामान्य माणसं विशेषतः तरुण वर्ग त्याचा सतत चाहता राहिला, पाठिशीही राहिला. पण राजकारणातले त्याचे सहकारी आणि त्याचे विरोधक मात्र सातत्याने त्याचे अंतस्थ शत्रू राहिले. कारण विष्णूची कुठलीच भूमिका स्वार्थासाठी कधीच नव्हती. त्यामुळे आपल्या स्वार्थाच्या आड येणारा हा एकमार्गी राजकारणी त्याच्या बाकीच्या सहकार्‍यांना तसा विश्‍वासार्ह वाटणे शक्य नव्हतेच.\nविष्णू कधी कधी गंमतीने म्हणायचा, ‘मला फक्त एक दिवस या देशाचा पंतप्रधान होऊ द्या, जेवढे म्हणून या देशातले जटील प्रश्‍न वाटतात, म्हणजे काश्मीरपासून तमिळपर्यंत ते मी चुटकीसरशी सोडवीन.’ विष्णूचं हे विधान मी जरी विनोद म्हणून ऐकून घेत होतो तरी मला खात्री आहे की तो त्याच्या त्या भाबड्या श्रद्धेने हे गंभीरपणेच म्हणत असणार. जगण्यावरच्या आणि जगावरच्या विलक्षण प्रेमाने विष्णूचं जगणंही अफाट, आरभाट आणि बरंचसं बेतालही होतं हेही खरं.\nदुर्धर आजाराने भटक्या आनंदाला खीळ\nविष्णू आपल्या कारकिर्दीच्या ऐन शिखरावर जात असतानाच एका दुर्धर रोगाने अंथरुणावर आडवा झाला आणि मग सतत भटकणार्‍या, चालतं राहणार्‍या या आनंदाला खीळ बसली. गेली चार पाच वर्षे अत्यंत धीरोदात्तपणे तो सगळ्याशी सामना करत होता. कोमात जाणे, स्मृती हरवणे यातूनही तो काही काळ सावरला होता. अशा काळात त्याला भेटायला गेलो, तेव्हा त्याने आपला ‘सुशेगाद’ नावाचा कवितासंग्रह माझ्या हातात ठेवला.\nहेही वाचाः विष्णू सुर्या वाघ यांनी केलेल्या मरणापूर्वीच्या काही सूचना\nसुशेगाद म्हणजे कोकणी भाषेत ‘निवांत, तणावविहीन, चिंतारहित, खुलालचेंडू’. मी थरथरत्या हाताने तो घेतला त्यावेळी विष्णूच्या खंगलेल्या देहावरच्या आत ओढलेल्या गालावर उठावदार हसू होतं. तर डोळ्यांमधे किंचित अश्रू होते. काल गोव्याहून मित्राचा फोन आला, ‘विष्णू गेला.’ दक्षिण आफ्रिकेतल्या केपटाऊनमधे. हे कधीतरी मी अपेक्षिलं होतंच. पण केपटाऊनमधे त्याला कधी नेलं वहिनींनी हे मला माहीत नव्हतं.\nम���ा आफ्रिकेच्या क्रांतिभूमीला चुंबायचंय\nकारण कधीतरी गप्पा मारताना विष्णू मला म्हणाला होता की, ‘मला एकदा दक्षिण आफ्रिका बघायला जायचं आहे. एक महात्मा तिथं घडला. त्या क्रांतिकारक भूमीला मला चुंबायचंय.’ विष्णूने केपटाऊनमधे देह ठेवला, एका वेगळ्या अर्थाने त्याने आपला शब्द खरा केला. विष्णूला सगळ्यांच महामानवांबद्दल प्रचंड प्रेम होतं. महात्मा गांधीबद्दल विशेष. खरं तर त्याला महात्मा गांधीच्यावर एक वेगळ्या पद्धतीचं आणि गांधींचं क्रांतिकारकत्व सांगणारं नाटक लिहायचं होतं.\nतो म्हणायचा, ‘या माणसाचं जगणं भगतसिंगापेक्षा शौर्यशाली आहे. फक्‍त ते नीटपणे सांगायला हवं.’ विष्णूला लिहायला वेळ मिळाला नाही. पण त्याने आपल्या जगण्यातून ते नकळतपणे दाखवून दिलं असंच मला वाटतं. आता त्याचा सुशेगाद नावाचा कवितासंग्रह माझ्या हातात आहे आणि पंचवीस वर्षांपूर्वी त्याने लिहिलेली ही त्याची भविष्यदर्शी कविता वाचताना माझ्या डोळ्यांमधे धुके दाटून येते आहे.\nसर्वप्रथम मला शिफ्ट करा दुसर्‍या हॉस्पिटलात\nजिथं स्मशानवत शांतता असणार नाही\nजिथं औषधांचा वास येणार नाही\nजिथं डॉक्टरांच्या चेहर्‍यावर इस्त्री नसेल\nआणि नर्सचं हसणंही रोबोटिक नसेल\nडॉक्टर म्हणून शक्यतो कवींना ठेवा\nमला जाळू नये किंवा पुरू नये\nफुलांच्या मुलायम हातांनी भिरकावून द्यावं\nतिथे आधीच असलेल्या तुकोबांनी\nहात पुढे करीत मला झेलून घ्यावं\nविठू कधीच मेला होता\nविष्णूच्या जन्मजात वृत्तीनुसार मृत्यूदेखील त्यासाठी आंतरभोगच होता\n(राजा शिरगुप्पे यांच्या लेखाचा हा संपादित अंश असून मूळ लेख साप्ताहिक साधनामधे आलाय.)\nश्रमिक कष्टकऱ्यांचा आवाज लोकशाहीर द ना गव्हाणकर\nश्रमिक कष्टकऱ्यांचा आवाज लोकशाहीर द ना गव्हाणकर\n...आणि तरीही सरदारजींवरचे जोक बंद होत नाहीत\n...आणि तरीही सरदारजींवरचे जोक बंद होत नाहीत\nतरुण संपादकांनी संपादित केलेले दिवाळी अंक\nतरुण संपादकांनी संपादित केलेले दिवाळी अंक\nया तीन लेखिका जग गाजवत आहेत\nया तीन लेखिका जग गाजवत आहेत\nइलेक्टोरल बॉण्डमुळे मोदी सरकारच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह\nइलेक्टोरल बॉण्डमुळे मोदी सरकारच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह\nतंत्रज्ञानाच्या युगात अश्मयुगातल्या मानवी मेंदूचं काय होणार\nतंत्रज्ञानाच्या युगात अश्मयुगातल्या मानवी मेंदूचं काय ह��णार\nफारुख इंजिनिअर बीसीसीआयच्या कारभारावर बोलले, त्यात चूक काय\nफारुख इंजिनिअर बीसीसीआयच्या कारभारावर बोलले, त्यात चूक काय\nश्रमिक कष्टकऱ्यांचा आवाज लोकशाहीर द ना गव्हाणकर\nश्रमिक कष्टकऱ्यांचा आवाज लोकशाहीर द ना गव्हाणकर\nसंविधान म्हणजे काय रे भाऊ\nसंविधान म्हणजे काय रे भाऊ\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nअशोक गेहलोतः हारकर जितनेवाले को जादूगर कहते हैं\nअशोक गेहलोतः हारकर जितनेवाले को जादूगर कहते हैं . . .\nसरदार पटेल पंतप्रधान झाले असते तर\nसरदार पटेल पंतप्रधान झाले असते तर . . .\nट्रोलिंगची विकृती किती इंचात मोजायची\nट्रोलिंगची विकृती किती इंचात मोजायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushival.in/Home/ShowCategoryNews?page=2&NewsEditionFilter=Belgav", "date_download": "2019-11-22T01:08:06Z", "digest": "sha1:LCQTPYYKAVMEONYJ5SSBBIPILQZTS3FS", "length": 5969, "nlines": 120, "source_domain": "www.krushival.in", "title": "Krushival - Latest News in Marathi | Top Marathi News | मराठी बातम्या - कृषीवल", "raw_content": "\nई - पेपर रायगड ई - पेपर रत्नागिरी\nभरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने महिलेसह तीस बकऱ्यांना चिरडले...\nबेळगाव,दि.२१-ऊस वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकने एका महिलेसह तीस ...\nपोट निवडणूक भाजपची यादी जाहीर\nकर्नाटक विधानसभा पोट निवडणुकीसाठी भाजपने ...\nबनावट नोटा जप्त,दोघांना अटक\nजिल्हा गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कारवाई करून बनावट नोटा ...\nबेळगाव जिल्ह्यातील राजकारणाला वेग\nसर्वोच्च न्यायालयाने अपात्र आमदाराविषयी निवाडा जाहीर केल्यावर बेळगाव ...\nकिल्ले भरतगड चे उदघाटन\n-दिवाळीच्या कालावधीत किल्ले उभारण्याची बेळगाव आणि परिसरात अनेक वर्षांपासून...\nमधुमेह जागरूकता सप्ताहाचे आयोजन\nइंडियन मेडिकल असोसिएशन,बेळगाव डायबेटीज सेंटर, डॉ.के.एच.बेळगावकर फाऊंडेशन आणि ...\nशहीद राहुलला साश्रुपूर्ण नयनांनी निरोप\nबेळगाव,दि.९-जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना वीर मरण प्राप्त झालेल्या...\nविकास पाटणेकर यांच्या जलरंग चित्र प्रदर्शनाला प्रारंभ.\nआंतरराष्ट्रीय जलरंग चित्रकार विकास पाटणेकर यांच्या जलरंगातील चित्रांच्या....\nलाडजी बागवान आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित\nदि प्राईड ऑफ महाराष्ट्र राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा\nमुंबई उपनगर जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्ध���-२०१९\nएस.एन.डी.टी महिला विद्यापीठाच्या समाजकार्य विभागात....\nपनवेलमध्ये वकील संघटना विरुद्ध उपविभागीय अधिकारी आमने-सामने.\nकर्जत मध्ये घरफोड्यांची मालिका सुरूच..\nरत्नागिरी हातखंबा शहर बस ची कोकण एस. टी. प्रेमी ग्रुप कडुन..\nआठवडा बाजारात चोरांची विकेट घेण्यासाठी होमगार्डही....\nकृषी विभाग दिग्रस आणि तुळसाई बहुउद्देशीय संस्था अर्जुनवाडी..\nदुचाकीवर कर्तव्यावर येणाऱ्या पोलिसाला दुचाकीने उडवले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.curiosityworld.in/2015/08/powerpoint-word-excel-smart-art.html", "date_download": "2019-11-21T23:30:08Z", "digest": "sha1:IATITZ65WVATJ2H7FH2B7HXOG2O4T3U6", "length": 9658, "nlines": 139, "source_domain": "www.curiosityworld.in", "title": "PowerPoint / Word / Excel मधून आकर्षक Smart Art (फ्लो चार्ट) कसे तयार करावेत? | Curiosity World", "raw_content": "\nPowerPoint / Word / Excel मधून आकर्षक Smart Art (फ्लो चार्ट) कसे तयार करावेत\nपावरपॉइंट मध्ये फ्लो चार्ट व रेडीमेड ग्राफिक्ससाठी खूप साऱ्या सोई आहेत.\nआपण क्षणात चांगल्या प्रकारचे फ्लो चार्ट, शब्दांचे तयार नमुने,\nविविध आकार यांचे रेडीमेड ग्राफिक्स अगदी सहज वापरू शकतो.\nचला पाहूया कसे ते\nआवश्यक सॉफ्टवेअर : MS Office 2007 +\nयेथील स्क्रीन शॉट 2013 मधील आहेत.\nInsert मेनूतून Illustrations ग्रुपमधील\nSmart Art वर क्लिक करा.\nतुमच्यासमोर एक विंडो येईल त्यामध्ये अनेक प्रकारचे स्मार्ट आर्ट ग्राफिक्स नमुने दिसतील. येथे नमुन्यासाठी Hierarchy मधील पहिला मुद्दा निवडला.\n(आपल्या घटक | कंटेंटला अनुसरून एक ग्राफिक्स निवडा.)\nएक विंडो ओपन झाली असेल.\nType Your Text Here मधील सर्व डेटा डिलीट करा.\nपरिसरातील घटक मुख्य मुद्दा लिहला.\nउपमुद्दा लिहिताना Enter व Tab की दाबा. (सजीव)\nत्यातील उपमुद्दा लिहिताना पुन्हा Enter व Tab की दाबा. (प्राणी)\nEnter करून त्यातील दुसरा उपमुद्दा लिहिला. (वनस्पती)\nनिर्जीव हा उपमुद्दा आहे त्यामुळे येथे Backspace की दाबा.\nतुमची tree diagram तयार झाली.\nDesign मेनुतून Change Color निवडा व कलर बदला.\nसर्व स्मार्ट आर्ट सिलेक्ट करून फॉन्ट बदला. (ऑप्शनल)\nएखाद्या मुद्द्याचा चौकोनाची (वनस्पतीची) जागा बदलावयाची असल्यास तो सिलेक्ट करून योग्य त्या ठिकाणी न्या.\n तुमची आकर्षक आकृती तयार...\nआणखी काही नमुने पहा.\n काही अडचण असल्यास प्रतिक्रिया द्या....\nखूप छान आणि सुंदर माहितीचा खजिना....\nPDF: अक्षरी संख्या (पोर्टेबल सूत्र निर्मिती)\nPDF: एक्सेल शीटचा पासवर्ड काढणे\nतंत्रज्ञान व इतर विषयाशी संबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक कर��वी.\nसंगणक क्षेत्रातील अनेक सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आपली कामे वेगात कशी करावी सोप्या पद्धतीने पण आकर्षक ग्राफिक्स, वर्ड, एक्सेल, पावरपॉइंट, सिस्टीम, ब्लॉग, स्वनिर्मित मोबाईल ॲप, पीसी सॉफ्टवेअर आदी बाबतीत माहिती नेहमी येत राहील. आपणाला आलेली समस्या सुचवल्यास त्यास उत्तर देण्याचा प्रयत्न राहील. इतरांनाही या साईटची माहिती द्यावी. पब्लिश होणाऱ्या पोस्टचा अलर्ट ईमेलद्वारे मिळवण्यासाठी येथे आपला ईमेल सबमिट करावा.\nलाईन अॅनिमेशन: अॅनिमेशन डोळ्यांना सुखद वाटते. पण असे अॅनिमेशन तयार करण्यास खूप त्रास घ्यावा लागतो. आज आपण अगदी सोप्या पद्धतीने हे अॅनिमेशन...\nCCE 4.1 - 2019-20 यावर्षीचे अपडेट तयार ... 12-08-2019 11:15 PM | Ver 4.1 सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट अॅ...\nजनरल रजिस्टर सॉफ्टवेअर मराठी | इंग्रजी मध्ये आता आपण डाउनलोड करून आपले काम सुलभ बनवता येईल. प्रत्येक शाळेत, मग ती प्राथमिक शाळा असो की, हा...\n मायक्रोसॉफ्ट एक्सेलच्या उपलब्ध सुविधेत वाढ करण्यासाठी व ऑफिसला जोडता येणारे प्लग इन सॉफ्टवेअर. S2G Exc...\nमित्रांनो, आपणा सर्वांना युनिकोड फॉन्ट वापरणे सुलभ जाते. आज मी तुम्हाला फोटोशॉपमध्ये मराठी/हिंदी युनिकोड फॉन्ट कसा वापरावयाची त्याची...\nएक्सेलमध्ये आपणास बऱ्याचदा संख्या अक्षरात लिहावी लागते. ही संख्या जर संख्येप्रमाणे बदलली तर किती छान होईल\nयेथील माहितीला आपण लिंक दिल्यास आपले स्वागतच...\nप्रिंट काढूनही स्वतःसाठी वापरू शकता.\nयातील कंटेंट कॉपी करून आपल्या वेब पेजवर वापरणे वा\nया माहितीचा व्यापारासाठी वापर करणे योग्य नाही.\nतंत्रज्ञानातील प्रश्नांसाठी एक छोटेखानी व्यासपीठ...\nआशा आहे सर्वांना आवडेल व माहितीचा उपयोग होईल.\nआमची पूर्णपणे इंटरअॅक्टिव्ह सॉफ्टवेअर्स निर्मिती-\nअधिक माहितीसाठी www.s2gsoftware.in पहा. धन्यवाद..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushival.in/Home/ShowCategoryNews?page=3&NewsCategoryFilter=Editor", "date_download": "2019-11-22T01:07:42Z", "digest": "sha1:23BNWU5X44RVVBOSEZ4BNQGKMQEUVGTT", "length": 5638, "nlines": 120, "source_domain": "www.krushival.in", "title": "Krushival - Latest News in Marathi | Top Marathi News | मराठी बातम्या - कृषीवल", "raw_content": "\nई - पेपर रायगड ई - पेपर रत्नागिरी\nशरद पवार मोदी भेट\nराष्ट्वादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत ...\nगुन्हेगारीतील सायबर गुन्हेगारी ही नवीन पिढीत आता झपाट्याने...\nआंबेडक��ी चळवळीतील महत्त्वाचेे नेते, दलित पँथरचे एक संस्थापक...\nइअन मॉर्गनच्या नेतृत्वाखालील इंग्लंडच्या संघाने वन-डे विश्‍वचषकावर आपले नाव....\nअजूनही वेळ गेलेली नाही..\nयावेळीदेखील मान्सूनबाबत हवामान खात्याचे अंदाज बर्‍यापैकी चुकले आहेत.\nगोव्यातील व कर्नाटकातील राजकीय घडामोडी पाहता, भाजपचे आता पूर्णपणे कॉँग्रेसीकरण..\nयंदाचा विश्‍वचषक भारतच जिंकणार, या मोठ्या अपेक्षा भारतीय क्रिकेटप्रेमी बाळगून...\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया....\nलाडजी बागवान आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित\nदि प्राईड ऑफ महाराष्ट्र राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा\nमुंबई उपनगर जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा-२०१९\nएस.एन.डी.टी महिला विद्यापीठाच्या समाजकार्य विभागात....\nपनवेलमध्ये वकील संघटना विरुद्ध उपविभागीय अधिकारी आमने-सामने.\nकर्जत मध्ये घरफोड्यांची मालिका सुरूच..\nरत्नागिरी हातखंबा शहर बस ची कोकण एस. टी. प्रेमी ग्रुप कडुन..\nआठवडा बाजारात चोरांची विकेट घेण्यासाठी होमगार्डही....\nकृषी विभाग दिग्रस आणि तुळसाई बहुउद्देशीय संस्था अर्जुनवाडी..\nदुचाकीवर कर्तव्यावर येणाऱ्या पोलिसाला दुचाकीने उडवले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/explosion-of-development-works-in-cha-holi-landfall-on-the-road-leading-to-the-airport-114756/", "date_download": "2019-11-22T00:51:53Z", "digest": "sha1:7HZCNVFOA4XM6CX7NTHLZAX6XYI3WIZE", "length": 8985, "nlines": 87, "source_domain": "mpcnews.in", "title": "Charholi : च-होलीत विकासकामांचा धडाका, विमानतळाकडे जाणा-या रस्त्याचे भूमिपूजन - MPCNEWS", "raw_content": "\nCharholi : च-होलीत विकासकामांचा धडाका, विमानतळाकडे जाणा-या रस्त्याचे भूमिपूजन\nCharholi : च-होलीत विकासकामांचा धडाका, विमानतळाकडे जाणा-या रस्त्याचे भूमिपूजन\nच-होली फाट्याचे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज चौक असे नामकरण\nएमपीसी न्यूज – आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली भोसरी विधानसभा मतदारसंघातील महापालिकेतील च-होलीत विकासकामांचा धडाका सुरु आहे. पठारे मळा येथील प्राईड सिटीवरुन लोहगाव विमानतळाकडे जाणा-या 18 मीटर रंदीकरणाच्या मंजूर विकास आराखड्यातील रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. तसेच च-होली फाट्याचे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज चौक असे नामकरण करण्यात आले आहे.\nत्याच���रोबर च-होली गावठाणातील भोई आळी येथे स्थानिक विकास निधी कार्यक्रमाअंतर्गत आमदार महेश लांडगे यांच्या आमदार निधीतून च-होलीतील भोई आळी येथील श्री प्रतापेश्वर मित्र मंडळ या नवीन व्यायामशाळेचे भूमिपूजन देखील आज करण्यात आले.\nनागरिकांच्या मागणीनुसार पुणे-आळंदी रोडवरील च-होली फाटा येथील चौकाचे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज चौक असे नामकरण करण्यात आले आहे. आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते आज (बुधवारी) नामफलकाचे अनावरण करण्यात आले.\nपुणे-आळंदी रोडवरील च-होली फाटा येथील चौकाला धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज चौक असे नाव देण्याची मागणी च-होलीतील शिवप्रेमी नागरिकांनी आमदार महेश लांडगे यांच्याकडे केली होती. आमदार लांडगे यांनी महापालिकेतील अधिका-यांना चौकाचे नामकरण करण्याबाबत सूचना केल्या. त्यानुसार चौकाचे नामकरण करण्यात आले आहे. नामकरण फलकाचे आमदार लांडगे यांच्या हस्ते अनावरण झाले.\nयावेळी माजी महापौर नितीन काळजे, सुवर्णा विकास बुर्डे सभापती ई नगरसेविका सचिन तापकीर, संजु तिकोणे, शातांराम तापकीर, अक्षय तापकीर, पिराजी काशिद, संतोष पठारे, गणेश तापकीर, प्रशांत तापकीर, अजित बुर्डे, अभिषेक तिकोणे, संतोष पठारे, कुंडलिक तापकीर, अनिकेत तापकीर, सतीश ठाकूर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nआमदार महेश लांडगेच-होली फाटाछत्रपती संभाजी महाराज चौकभूमिपूजन\nPimpri : अंतरंग दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन\nWakad : टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने कारसह चालक फरार\nVadgaon Maval : वडगाव नगरपंचायतीच्या सर्व विषय समित्यांच्या सभापतीपदी महाविकास…\nPune : महापौर-उपमहापौरांनी मानले आभार; उद्या होणार नवीन पदाधिकाऱ्यांची निवड\nTalegaon Dabhade : नगरपरिषदेच्या कामकाजासंदर्भात सत्तारूढ भाजपने हॉटेलमध्ये घेतलेल्या…\nNigdi : पीएमपीएमएल बस प्रवासात चार लाखांचे दागिने लंपास\nTalegaon : सुदुंबरे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी भरत घोजगे\nPune : मॉन्डेलेझ इंडियाच्या ‘शुभ आरंभ’चा पाच वर्षांत एक लाख लाभार्थींना फायदा\nVadgaon Maval : वडगाव नगरपंचायतीच्या सर्व विषय समित्यांच्या सभापतीपदी महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी\nPune : महापौर-उपमहापौरांनी मानले आभार; उद्या होणार नवीन पदाधिकाऱ्यांची निवड\nTalegaon Dabhade : नगरपरिषदेच्या कामकाजासंदर्भात सत्तारूढ भाजपने हॉटे���मध्ये घेतलेल्या संयुक्त आढावा बैठकीवरून शहरात…\nTalegaon : सुदुंबरे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी भरत घोजगे\nPune : मॉन्डेलेझ इंडियाच्या ‘शुभ आरंभ’चा पाच वर्षांत एक लाख लाभार्थींना फायदा\nPimpri: तंबाखूच्या जाहिरातींवर बंदी घालावी -खासदार श्रीरंग बारणे यांची लोकसभेत मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9D", "date_download": "2019-11-22T01:01:10Z", "digest": "sha1:MSSRP2F75P33NMCKJIEUJ2Y5H7MRMKGY", "length": 8131, "nlines": 196, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "केम्निट्झ - विकिपीडिया", "raw_content": "\nक्षेत्रफळ २२०.८५ चौ. किमी (८५.२७ चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची १९७ फूट (६० मी)\n- घनता १,०९६ /चौ. किमी (२,८४० /चौ. मैल)\nप्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ\nजर्मनीमधील शहराबद्दलचा हा लेख अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे.\nतुम्ही ह्या लेखाचा विस्तार करुन विकिपीडियाला मदत करु शकता.\nकेम्निट्झ (जर्मन: Chemnitz) हे जर्मनी देशाच्या जाक्सन ह्या राज्यातील तिसर्‍या क्रमांकाचे मोठे शहर (ड्रेस्डेन व लाइपझिश खालोखाल) आहे. हे शहर जर्मनीच्या पूर्व भागात ड्रेस्डेनच्या ७४ किमी पश्चिमेस वसले आहे.\nपवित्र रोमन साम्राज्य काळात एक मोठे व्यापार केंद्र असणारे केम्निट्झ दुसर्‍या महायुद्धानंतर पूर्व जर्मनीमध्ये सामील केले गेले. जर्मनीच्या एकत्रीकरणानंतर केम्निट्झमधील ऐतिहासिक इमारती दुरुस्त केल्या गेल्या व तेथील पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणावर प्नःप्रस्थापित केल्या गेल्या. इ.स. १९५३ ते १९९० दरम्यान केम्निट्झचे नाव कार्ल-मार्क्स-श्टाट असे होते.\nविकिव्हॉयेज वरील केम्निट्झ पर्यटन गाईड (इंग्रजी)\nजर्मनीतील शहरे विस्तार विनंती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ मार्च २०१८ रोजी १०:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://blog.khapre.org/2009/01/blog-post_1032.aspx", "date_download": "2019-11-21T23:41:15Z", "digest": "sha1:XMSY73GIWCYODXBN7Z2AEWACP7HZOIHH", "length": 14704, "nlines": 138, "source_domain": "blog.khapre.org", "title": "स्पंज | मी मराठी माणूस", "raw_content": "\nदिनांक २८ जानेवारी रोजी अम��रिकेतील ख्यातनाम सामरिक तज्ञ अश्ले जे टेलीस, ज्यांच्या शब्दाला परराष्ट्र घोरणात मोठी किंमत आहे, म्हणाले’,\" बहुतांश दहशतवादी हल्ले भारताने सहन केल्यामुळे दुर्दैवाने भारत हा दहशतवादी हल्ले झेलणारा ’ स्पंज’ बनला आहे. आणि भारताच्या सहनशक्तीमुळे अमेरिका आदी देश बचावत आहेत.\"\nश्री. टेलीस साहेब, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. आमची ह्ल्ले सहन करण्याची परंपरा आजची नाही. अगदी महाभारतापासून चालत आलेली आहे. युधिष्टीराने द्युत खेळताना सहन शक्ती दाखवून, द्रौपदीचे वस्त्रहरण उघड्या डोळ्यानी पाहिले ना. अल्लाउद्दीन खिलजीने भारतावर २१ वेळा स्वारी करून लूट केली, कोणीही यावं आणि भारतावर स्वारी करून, मजा करावी. आम्ही दबणार आणि पुन्हा सावरणार, दु‍सर्‍या हल्ल्यासाठी.\nएवढे दहशतवादी हल्ले झाले, पण त्यातून कोणाला सजा झाली काय आणि झाली असल्यास सजेची अंबलबजावणी झाली काय आणि झाली असल्यास सजेची अंबलबजावणी झाली काय जिथे प्रत्युत्तर दिले जात नाही, प्रतिहल्ले होत नाहीत, तिथेच पुन्हा पुन्हा हल्ले होत राहतात. दोन शेजार्‍यांच्या मुलांत भांडण असते. एक दुसर्‍याला नेहमी मारत असतो, मार खाल्लेल्या मुलाचे आईवडिल, दुसर्‍या मुलाच्या पालकांना वेळेवेळी समजावून सांगतात, पण हा प्रकार काही कमी होत नाही. मग एके दिवशी, हा मुलगा तिसर्‍याच मुलाला शिवी देतो, तर तो मुलगा त्याच्या अशी कानफटात लगावतो, की तो कायमचा बहिरा होतो. आणि त्या खोडकर मुलाची संवय कायमची सुटते. म्हणजेच कोणीतरी कानफटात लगावणारा पाहिजे.\nसाहेब, अमेरिकेवर ९११ चा हल्ल झाला, त्यावर अफगाणिस्तानात जी प्रतिक्रीया अमेरिकेने दाखवली, काय बिशाद आहे, पुन्हा अमेरिकेवर हल्ला होईल. भारताला आतापर्यंत खूप जणांनी ओरबाडले आहे, त्यातलाच एक भाग म्हणजे काश्मीर. मुंबईवर हल्ला झाला, सरकार काय करतंय, फक्त कागदी घोडे नाचवतंय. पलीकडच्याला काय फिकीर आहे. त्याने आपले पाणी जोखले आहे. त्याला पूर्वीचा अनुभव आहे ना. घरात साप शिरल्यावर सापाला ठेचायचे सोडून आपण आपल्या घराची सुरक्षितता वाढवीण्यावर वेळ आणि पैसा खर्च करीत आहोत.\nसाहेब, ह्या सर्वाला मूळ कारण भारत पाकिस्तान फाळ्णी. स्वातंत्र्ययुद्धात हिंदू मुस्लीमांनी खांद्याला खांदा लाउन इंग्रजांशी लढा दिला, पण नंतर ते एकमेकांचे कट्टर शत्रू का बनले त्याला कारण त्या वेळच्या नेत्यां��ा खुर्ची बद्दलचा हव्यास. कदाचित्‌, कोण पंतप्रधान होणार या वरून झालेला वाद असेल. मग जीनांनी वेगळे पाकिस्तान मागितले, आणि सूडाचा प्रवास सुरू झाला. म. गांधींनी अहिंसा गळी मारली आणि तिचा कसा आणि कोठे उपयोग करावा हे कळत नसल्याने भारताचा स्पंज झालेला आहे.\nखरे दुःख तर पुढेच आहे, भारतीय जनताच आता राजकारणी आणि सत्ताधार्‍यांचा ’ स्पंज’ बनलेली आहे. सर्व बाजूंनी सर्व क्षेत्रात सामान्य जनतेला स्पंज बनवले आहे. वाटेल तसे दाबतात आणि आम्ही बिचारी सामान्य भारतीय जनता, दबून दबून परत मूळ अवस्थेला येतो, दुसर्‍याने दाबावे म्हणून.\nशिक्षण क्षेत्रात, वैद्यकीय क्षेत्रात, सरकार दरबारी, न्यायालयात, गुंडांमार्फत अनेक ठिकाणी, एवढेच काय, रिक्षावाले, भाजीवाले, बसवाले सुद्धा वाटेल तसे ’स्पंज’ बनवतात.\nभविष्यात भारतीय जनतेच्या नशीबात काय वाढून ठेवले आहे,ते ३३ कोटी देवच जाणोत, आणि त्यातील एकाने तरी येऊन आमचे रक्षण करावे, हीच प्रार्थना.\nपाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...\nनुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , \"चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी\"...\nआत्माची तीन रूपे मानली गेली आहेत जीवात्मा, प्रेतात्मा आणि सुक्षात्मा. जो शरीरात वास करतो त्याला जीवात्मा असे म्हणतात जेव्हा या जीवात्मा चा ...\nमानवाच्या मूलभूत गरजा काय तर अन्न, वस्त्र, आणि निवारा. निवार्‍यासाठी माणूस घर बांधु लागला. त्या घराने त्याला सुख, शांती, समाधान मिळते. दिवस ...\nखूप दिवस झाले, मी ब्लॉग लिहीला नाही, पण आता भारतातील घटना पाहून वाटू लागले कांहीतरी लिहावे. आता २०१४ साली लोकसभा निवडणूका आल्यात तेव्हा सर...\nविश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...\nआज १४ जानेवारी, मकर संक्रांत, आज संक्रमणाचा दिवस. भारतात आता खर्‍या अर्थाने राजकीय संक्रमण सुरू झालेले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत आम आद...\nहिंदू पुराणात, महाभारतात पांडवांनी हस्तिनापुरी अश्वमेध यज्ञ केला. त्या वेळी सर्वांना मिष्टान्नाचे भोजन देण्यात आले. त्या समयी श्रीकृष्णाने ध...\nआपल्या���ा जर सुखी आणि आनंदी जीवन जगायचे असेल तर सकारात्मक विचार करा. याचे फायदे अनेक आहेत. या सृष्टीत दोन प्रकारच्या उर्जा सतत निर्माण होत अस...\nमी मराठी अनमोल विचार भारत TV\nपाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...\nनुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , \"चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी\"...\nविश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...\nआज १४ जानेवारी, मकर संक्रांत, आज संक्रमणाचा दिवस. भारतात आता खर्‍या अर्थाने राजकीय संक्रमण सुरू झालेले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत आम आद...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/kutumbkatta-news/home-science-curd-butter-1910929/", "date_download": "2019-11-22T01:10:15Z", "digest": "sha1:B5QEKSEUO3YSOCGBYA3SYRXBEF37KI72", "length": 13313, "nlines": 191, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Home science curd butter | घरातलं विज्ञान : दह्याचे लोणी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनायजेरियन नागरिकांना घर भाडय़ाने देणाऱ्या ५ जणांवर गुन्हा\nसिडकोच्या घरांची सोडत आगरी कोळी भवनात\nवाहतूक कोंडीवरून नगरसेवक आक्रमक\nकांदा दराची चढाई सुरूच\nधुळ्यात महाआघाडीचा प्रयोग यशस्वी होणार\nघरातलं विज्ञान : दह्याचे लोणी\nघरातलं विज्ञान : दह्याचे लोणी\nविरजण म्हणून घातलेल्या दह्यात लॅक्टोबॅसिलस नावाचे जिवाणू असतात.\nमराठी विज्ञान परिषद, अंबरनाथ विभाग\nलोणी म्हटलं की बाळकृष्णाचे लोण्याने माखलेले चित्र डोळ्यासमोर उभे राहते. प्रत्येक आईला वाटत असते की आपल्या मुलांनीसुद्धा बाळकृष्णासारखे आवडीने लोणी खावे. कारण त्यात ‘अ’, ‘ई’ आणि ‘ड’ जीवनसत्त्वे असतात तसेच अँटीऑक्सिडंट्सही असतात. शिवाय लोणी हे स्निग्ध गुणात्मक आहे, म्हणून डोळे, त्वचा आणि हाडांच्या आरोग्यासाठी लोणी हितकारक ठरते.\nआपण लहानपणापासून बघत आहोत आपली आई सायीच्या दुधाचे विरजण घालून दही लावते, दही घुसळून त्याचे लोणी काढते आणि जे उरते त्याचे ताक तयार होते. ही प्रक्रिया कशी घडते\nगाईच्या किंवा म्हशीच्या दुधात केसिन नावाचे प्रथिन, तसेच लॅक्टोज नावाची साखर, ‘अ’, ‘ब’, ‘ड’, ‘ई’ ‘के’ ही जीवनसत्त्वे आणि कॅल्शिअम, फॉस्फरस व स्निग्ध घटक असतात. दूध गरम करून थंड झाल्यावर दुधातील स्निग्ध घटकांचे रेणू हलके होतात आणि दुधावर तरंगतात व त्याच्या थराला साय म्हणतात. दुधाचे दही तयार करताना त्यात विरजण घालतात. विरजण म्हणजे थोडेसे दही. विरजण घालून एकत्र करून सात ते आठ तास झाकून ठेवल्यास त्याचे दही तयार होते. या प्रक्रियेदरम्यान त्यात रासायनिक बदल घडतात.\nविरजण म्हणून घातलेल्या दह्यात लॅक्टोबॅसिलस नावाचे जिवाणू असतात. हे जिवाणू दुधातील लॅक्टोजचे रूपांतर लॅक्टिक आम्लात करतात. लॅक्टिक आम्लाच्या प्रमाणात वाढ होत असल्याने केसिन या प्रथिनाचे गुणनाशन होते आणि त्याच्या गोलाकार संरचनेचा बदल तंतुमय संरचनेत होतो. संरचनेच्या बदलामुळे आणि प्रथिनांच्या एकत्रीकरणामुळे दुधाला घट्टपणा येतो व त्याचे दह्यात रूपांतर होते. लॅक्टिक आम्लामुळे दह्याला आंबटपणा येतो. ही प्रक्रिया घडण्यास ३५ ते ४० अंश सेल्शिअस तापमान योग्य असते म्हणून उन्हाळ्यात दही लवकर तयार होते.\nदह्यला घुसळल्यावर त्यात रासायनिक बदल न घडता भौतिक बदल घडतात. दह्यातील प्रथिनांना स्निग्ध घटकांचे व पाण्याचे आकर्षण असते म्हणून ते स्निग्ध घटकांच्या आणि पाण्याच्या रेणूंभोवती बांधलेले असतात. घुसळण्याच्या प्रक्रियेमुळे प्रथिने विस्कळीत होतात आणि स्निग्ध रेणू इतर स्निग्ध रेणूंना मिळून एकत्र येतात. स्निग्ध घटक हलके असल्यामुळे वर तरंगतात आणि त्याचे लोणी तयार होते. उरलेल्या घटकांचे ताक तयार होते. लोणी हे स्निग्ध असल्यामुळे त्याच्यापासून तूपही तयार करता येते. तूप तयार करण्याची प्रक्रिया आपण पुढील लेखात बघणार आहोत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nVIDEO : शिवाजी नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणा...\nशिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याबद्दल शरद म्हणतो, 'नजरेचा इशारा इकडे तिकडे झाला तरी...'\n'या' बॉलिवूड अभिनेत्रीचे होते पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत अफेअर\nया देशात सापडला ९० वर्षांपूर्वीचा मिकी माऊस\n‘तान्हाजी'च्या ट्रेलर लाँचला पत्रकाराने तैमुरबद्दल विचारला 'हा' मजेदार प्रश्न, सैफ म्हणाला...\nबनावट नोटांप्रकरणी एकही गुन्हा दाखल नाही\n‘कर्करोग योद्धय़ां’कडून राज्यात २०३४ शस्त्रक्रिया\nअमित शहांकडून झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अयोध्येचा मुद्द��\nभारतीय क्रिकेटमध्ये गुलाबी क्रांती\nयूएनएससीमध्ये पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित\n‘देशातील राष्ट्रीय महामार्गाच्या ५६६ प्रकल्पांना विलंब’\nकाश्मीरमध्ये दुकाने, व्यापारी संकुले दुसऱ्या दिवशीही बंद\nकेंद्र सरकारच्या नोकऱ्यांमधील ७ लाख पदे रिक्त\n‘काश्मीरमध्ये संपूर्ण निर्बंध असल्याचा आरोप करणाऱ्या याचिका चुकीच्या’\nप्रकाशझोतातील कसोटीकडे मनोरंजन म्हणून पाहू नये\n\"नथुराम गोडसे आमच्या मनात\" म्हणत सुभाषचंद्र बोस यांच्या पणतीने केली पूजा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://advrajjadhav.blogspot.com/2013/01/", "date_download": "2019-11-21T23:38:30Z", "digest": "sha1:X6ICJHJRNO35D6UNBMNUD4LTWVTZ6EDU", "length": 45323, "nlines": 146, "source_domain": "advrajjadhav.blogspot.com", "title": "ADV. RAJ JADHAV: January 2013", "raw_content": "\nमी अॅड.राज जाधव, बाबासाहेबांची लेखणी आणि शिवरायांची तलवार हाती घेऊन लढणारा एक तरुण, देव-धर्मासारख्या भाकड गोष्टीं ऐवजी \"फुले-शाहू-आंबेडकर\" यांच्या विचारांवर विश्वास ठेवणारा. आजवर ज्या माणसांनी बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी आपले आयुष्य खर्ची घातले त्या महापुरुषांना जातीच्या आणि रंगांच्या चौकटीतून बाहेर काढण्यासाठी हा छोटासा प्रयत्न. माझे विचार तुम्हालाही पटलेच पाहिजेत आणि तुम्हीही ते स्वीकारावे असा माझा आग्रह नाही. परंतु तुम्ही विचार करावा ही विनंती....\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची तेजस्वी पत्रकारिता......\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची तेजस्वी पत्रकारिता......\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना प्रामुख्याने घटनेचे शिल्पकार आणि दलित समाजाचे उध्दारक म्ह्णून आपण सारे ओळखतो. पण एक तेजस्वी आणि महान पत्रकार अशी त्यांची ओळख सहसा कोणाला नाही. 1920 पासून पत्रकारितेचे व्रत अंगीकारलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता तसेच प्रबुध्द भारत ही चार वृत्तपत्रे सुरु केली, अनेक अडचणींचा सामना करीत ही वृत्तपत्रे हिरीरिने चालविली. समता आणि इतर वृत्तपत्रात सातत्याने लेखन केले, असे असूनही वृत्तपत्रांचा इतिहास लिहिणार्‍यांनी त्यांच्या या कार्याची हवी तेवढी दखल घेतली नाही. डॉ. गंगाधर पानतावणे, वसंत मून आणि इतर काही अभ्यासकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्रकारितेबाबत स्वतंत्रपणे ग्रंथलेखन केले तेव्हा म���ाराष्ट्राला त्यांच्या पत्रकारितेची थोरवी लक्षात आली.\nहजारो वर्षे आपले प्राक्तन समजून सवर्णांचा अन्याय निमूटपणे सहन करणार्‍या दीनदलित समाजाला जागे करण्यासाठी 'मूकनायक' हे वृत्तपत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर 31 जानेवारी 1920 रोजी सुरु केले. तेव्हा डॉ. आंबेडकर इंग्लंडमधून उच्चशिक्षण आर्थिक अडचणींमुळे अर्धवट सोडून नुकतेच परतले होते. या वृत्तपत्राच्या पहिल्या अंकात भूमिका विषद करताना त्यांनी म्ह्टले होते \"आमच्या बहिष्कृत लोकांवर होत असलेल्या व पुढे होणार्‍या अन्यायावर चर्चा होण्यास तसेच त्यांच्या भावी उन्नतीच्या मार्गांची चर्चा होण्यास वर्तमानपत्रासारखी भूमी नाही.पण अशा वर्तमानपत्राची उणीव असल्याने ती भरुन काढण्यासाठी या पत्राचा जन्म आहे\". डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हे वृत्तपत्र तीन वर्षे अखंडपणे चालविले दलित समाजाला जागे करण्यास व आपल्या हक्कांची जाणीव करुन देऊन संघर्षासाठी सिध्द करण्यास प्रारंभ केला .पण त्याचवेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना उच्चशिक्षण पूर्ण करण्यास पुन्हा इंग्लंडला जावे लागले. त्यांच्या अनुपस्थितीत अनुयायांना मूकनायक चालविण्याचे आव्हान पेलले नाही त्यामुळे 8 एप्रिल 1923 ला ते वृत्तपत्र बंद पडले.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 3 एप्रिल 1927 रोजी 'बहिष्कृत भारत' हे वृत्तपत्र सुरु केले. या वर्तमानपत्रासाठी त्यांनी आपले रक्त आटवले, इंग्रजांनी देऊ केलेली मोठ्या पगाराची नोकरी नाकारली.अनेकदा हे वृत्तपत्र बंद पड्ले , पण पुन्हा हिरीरिने सुरु केले. मात्र अगदीच नाईलाज झाल्याने 15 नोव्हेंबर 1928 ला हे वृत्तपत्र बंद करावे लागले.वसंत मून यांनी आपल्या ग्रंथात लिहिले आहे \"बहिष्कृत भारत वृत्तपत्राने अस्पृश्य समाजात मोठी क्रांती घडवून आणली आहे. हे पत्र म्ह्णजे धार्मिक किल्ल्याच्या जातीभेदररुपी तटास भगदाड पाडणारी मशीनगणच आहे\". या विधानावरुन त्या काळात बहिष्कृत भारत ची कामगिरी किती महत्वाची होती हे जाणवते.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 24 नोव्हेंबर 1930 रोजी 'जनता' हे पाक्षिक सुरु केले, ते पुढे साप्ताहिक झाले व 1956 पर्यंत सुरु राह्रिले. अस्पृश्य समाजाचे प्रश्न इतर समाजालाही कळावेत यासाटी त्यांनी 'जनता' ची सुरुवात केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांसह 14 ऑक्टोबर 1956 रोजी बौध्द धम्माची दीक्षा घेतल्यानंतर 'जनता' स��प्ताहिकाचे नामांतर 'प्रबुध्द भारत' असे करण्यात आले. 6 डिसेंबर 1956 रोजी बाबासाहेबांचे महानिर्वाण झाल्यावरही अनुयायांनी ते अनेक वर्षे चालविले.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आणि त्यांच्या वृत्तपत्रांव्रर त्या काळात अनेक सवर्ण नेत्यांनी व त्यांच्या वृत्तपत्रांनी जहरी टीका केली. पण आंबेडक्ररांनी सतत विचारांनीच त्या टीकेला उत्तर दिले, यात त्यांचे मोठेपण जाणवते.लको अनुयायी असतानाही त्यांनी कधी मारा,झोडाची भाषा केली नाही. सतत 36 वर्ष भारताच्या उन्नतीसाठी आपल्या तेजस्वी लेखणीने माग्रदर्शन करणार्‍या या महान पत्रकाराने जातीपाती तोडण्यापासून देशाच्या आंतरराष्ट्रीय राजकारणापर्यंत सर्व विषयांवर नेमके लेखन केले आहे. त्यांची पत्रकारिता म्ह्णजे भारताच्या इतिहासाचा उलगडा करुन भविष्यातील बलशाली भारताचे चित्र रेखाटणारी पत्रकारिता आहे.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या वृत्तपत्रांची शीर्षके निवडतानाही अतिशय समर्पक निवड केली होती.अनेक वर्षे ही वृत्तपत्रे चालविणे सर्वच संदर्भाने अतिशय कठीण होते.ज्या समाजापर्यंत शिक्षण फारसे पोहोचलेच नव्हते व ज्यांचे सातत्याने आर्थिक व सामाजिक शोषण झाले अशा दीनदलित समाजातील लोक मोठया प्रमाणात वृत्तपत्राचे वर्गणीदार होतील अशी अपेक्षा करणे शक्य्‍ा नव्हते, हे ठाऊक असूनही बाबासाहेब आपल्या ध्येयापासून तसूभरही ढळले नाहीत.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भाषा प्रवाही व धारदार होती. 'बहिष्कृत भारत' च्या एका अग्रलेखात भारतीय समाजाच्या टिकून राहण्याची कारणमीमांसा करताना त्यांनी लिहिले आहे \"जेव्हा जेते लोक शहाणे झाले व जीत लोकांना मारुन टाकण्यापेक्षा शेतकी वगैरे कामाकडे त्यांचा उपयोग करुन घेता येईल असे त्यांना दिसून आले तेव्हा जीत लोकांचा संहार करण्याची पध्दती नाहीशी होऊन त्यांना गुलाम करण्याची पध्दत अमलात आली\". यात पुढे त्यांनी लिहिले आहे की, \"आम्ही जगलो याचे कारण आम्ही शास्त्राप्रमाणे वागलो हे नसून शत्रूंनी ठार मारले नाही हेच होय.शास्त्राप्रमाणे वाघून जर काही झाले असेल तर ते हेच की,इतर राष्ट्रांपेक्षा आम्ही अधिक हतबल झालो व कोणाविरुध्द दोन हात करुन जय संपादन करण्याइतकी कुवत आमच्याजवळ राहिली नाही\".\nशिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश आपल्या अनुयायांना देणार्‍या बाबासाहेब आंबेडकरांनी कितीही अडचणी आल्या तरी आपली लेखणी कुठे गहाण ठेवली नाही आणि जाहिरातींच्या मलिदयाची अपेक्षा बाळगली नाही. स्वतंत्र प्रज्ञेने त्यांची लेखणी सतत धारदार तलवारीच्या पात्यासारखी झळाळत राहिली. त्यांच्या पत्रकारितेचा विचार एका चौकटीत करण्याचे प्रकार थांबायला हवेत.त्यांची पत्रकारिता बलशाली भारताचे चित्र रेखाटणारी परिपूर्ण पत्रकारिता आहे.हृी पत्रकारिता यापुढ्च्या काळातही योग्य दिशा दाखविण्याचे कार्य करीत राहणार आहे, याची खात्री आहे.\n- दैनिक दिव्य मराठी.......\nसंपादन - अँड. राज जाधव...\n“गड आला पण सिह गेला”......\n“गड आला पण सिंह गेला”......\nगडावर किल्लेदार उदयभान राठोड एक शूर माणूस होता, आणि त्याच्या हाताखाली सुमारे १५०० हशमांची फौज होती. ४ फेब्रुवारीच्या (माघ वद्य नवमी) रात्री तानाजी मालुसरे यांच्या नेतृत्वाखाली राजगडावरुन निघालेले मराठा सैन्य गुंजवणी नदी पार करत सिंहगडाच्या पायथ्याला येउन पोचले. ती भयाण काळोखी रात्र होती. समोर असलेल्या ध्येयाकडेच सर्व मावळ्यांची नजर होती..\nकोंढाण्यावर जाण्याचा मार्ग त्यांनी निवडला, तो म्हणजे शत्रूच्या ध्यानी मनी न येणारा प्रचंड असा द्रोणगिरीचा कडा.\nभयाण रात्रीच्या वेळी केवळ पाचशे सैनिकांबरोबर हा कडा चढून त्यांनी सिंहगडावर हल्ला केला. कोंढाणा किल्यावरच्या तुकडीला कळू न देता चढणे दिवसासुध्दा अशक्य होते. तानाजींनी गडाच्या मागच्या बाजूने आपल्या घोरपडीला वर पाठवले. तिच्या शेपटीला दोर बांधला होता. मावळे त्या दोरीला पकडून वर चढून गेले. अचानक हल्ला करून त्यानी तेथील सैन्याला कात्रीत पकडले. आणि अखेरच्या श्वासापर्यंत लढाई करून त्यांनी हा किल्ला जिंकायचे प्रयत्न केले.\nएकच ध्यास होता तानाजींच्या मनात “कोंढाणा” आणि त्यासाठी ते देहभान विसरून लढत होते, झटक्यासरशी शत्रूंची तुकडी कापून काढत होते.. शत्रूशी बेभान होऊन लढत होते आणि अशातच तानाजींच्या हातातील दहाल निखळून खाली पडली, अशा बिकट परिस्थितीतही त्यांनी डाव्या हातावर तलवारीचे वार घेत लढू लागले.. हातावर वार बसत होते पण याची भ्रांत स्वराज्याच्या आणि शिवरायांच्या मावळ्याला थोडीच होणार.. हात रक्तबंबाळ झाला होता तरीही वाकत नव्हता.. शेवटी समोर उदयभान येऊन उभा टाकला.. मग काय हर हर महादेव अशी सिंहगर्जना करत अक्षरशः वीर तानाजी उदयभानावर तुटून पडले..\nदोघामध्ये तुंबळ युद्ध सुरु झाले, आधीच घायाळ झालेल्या वाघावर असंख्य वार होऊ लागले.. अंगावर होत असलेल्या बचावासाठी होते काय तर रक्ताने माखलेला हात.. तरीही तानाजी मागे हटले नाहीतच…. गर्जना करत होते, वार घालत होते.. मनामध्ये शिवराय, एकाच ध्येय एकाच ध्यास “कोंढाणा”\nखूप काम होते अजून करायचे, उदयभानाला आसमंत दाखवायचा…. कोंढाणा काबीज करायचा…. शिवरायांना गड जिंकल्याचा निरोप धाडायचं…. मोहीम फत्ते करायची…. जबाबदारी संपवून घरी जायचे…. घरी पाव्हन-रावळ थांबलेली…. रायबाचे लगीन…. रायबाला शिवरायांच्या सेवेत स्वराज्याच्या सेवेत रुजू करायचं…. खूप खूप काम होती…. पण कोंढाण्याला पाहिजे होते तानाजी….\nउदयभानावर शेवटचा वार करून शेवटी उदयभानाला निपचित पाडूनच या वाघाने शिवरायांच्या मावळ्याने स्वत:चे प्राण सोडले.\nगड अजून यायचा बाकी होता.. मात्र त्यांच्यामागुन ‘सूर्याजी मालुसरे’ आणि ‘शेलारमामा’ यांनी नेतृत्व करून हा किल्ला काबीज केला.\nगडावरील गवताच्या गंज्या पेटवून किल्ला जिंकला गेल्याचा इशारा राजांना राजगडावरती दिला गेला होता. ही घटना आजच्याच दिवशी म्हणजेच ४ फेब्रुवारी, १६७० रोजी घडली.\nतिथे झालेल्या अतीतटीच्या लढाईत तानाजींना त्यांच्या प्राणाची आहुती द्यावी लागली. हे दुसऱ्या दिवशी राजे सिंहगडावर पोचले तेंव्हा त्यांना ही बातमी समजल्यावर महाराजांना खूप दुःख झाले.\nमहाराज म्हणाले, “गड आला पण सिंह गेला”.\nअत्यंत दुःखी अश्या राजांनी आपल्या तानाजीचे शव त्यांच्या ‘उमरठ’ (पोलादपुरजवळ) या गावी पाठवले. ज्यामार्गाने तानाजी मालुसरे यांची प्रेतयात्रा गेली तो आता ‘मढेघाट’ या नावाने ओळखला जातो. तानाजी गेले त्या जागेवर त्यांचा ‘विरगळ’ स्थापन केला गेला आहे. शिवाय एक सुंदर स्मारक सुद्धा उभे केले गेले आहे....\nनकळत छातीकडे हात जात आपण म्हणतो, \"मुजरा सुभेदार\".....\nसंदर्भ - शिवसंकल्प...दिनेश सूर्यवंशी, आणि मराठा इतिहासाची दैनिदिनी.....\nसंपादन - अँड. राज जाधव...\nनागपूरच्या दीक्षाभूमी मैदानावर हजारोंच्या जमावासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ' बुद्धं शरणं गच्छामि ' चा उच्चार केला आणि भारतीय समाजरचनेत एक अभूतपूर्व क्रांती झाली.\nया वेळी डॉ. बाबासाहेबांसमवेत शुभ्र पांढरी साडी नेसलेल्या त्यांच्या पत्नी डॉ. सविता आंबेडकरही होत्या. उच्च जातीत जन्माला आ���ेल्या माईसुद्धा आपल्या पतीसमवेत बौद्ध धर्मात आल्या आणि या चळवळीला नवे परिमाण प्राप्त झाले. 14 ऑक्टोबर 1956 रोजी घडलेला हा प्रसंग ही माईंच्या आयुष्यात घडलेली सर्वात महत्त्वपूर्ण घटना. त्यानंतर अडीच महिन्यांतच बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले आणि त्यानंतर माईंना बहुतांश काळ विजनवास व उपेक्षेचे जिणेच सहन करावे लागले. बाबासाहेबांशी विवाह केल्यानंतर त्यांनी ज्या समाजाला आपले मानले , त्या समाजाच्या नेत्यांनी माईंना दूरच ठेवले.\nबाबासाहेबांच्या मृत्यूनंतर माईंविषयी उलटसुलट बातम्या येत होत्या. त्यामुळे दलित समाजही त्यांच्यापासून ' अंतर ' ठेवून राहिला. परिणाम हाच की , ' बाबासाहेबांची पत्नी ' म्हणून त्यांना मिळालेला मरणोत्तर ' भारतरत्न ' किताब स्वीकारणाऱ्या माईंच्या आयुष्याची अखेरची वषेर् त्यांना दादरला दहा बाय दहाच्या चाळीतील खोलीत नातेवाईकांच्या आश्ायाने व्यतित करावी लागली. दलित चळवळीतील अनेक नेते बाबासाहेबांच्या नावावर राजकारण करून चैनीचे जीवन जगत असताना त्यांच्या विधवा पत्नीची आयुष्याच्या संध्याकाळी अशी परवड व्हावी , हे दुदैर्व. परंतु स्वत: माईंना त्याची फारशी फिकीर नव्हती.\nगेली सात-आठ वर्षे त्या अंथरुणाला खिळून होत्या व त्यांचे समाजात वावरणे जवळपास बंदच झाले होते. पण त्याआधी माई बऱ्याच वेळा पूर्वस्मृतींतच रमलेल्या असत. बाबासाहेबांच्या उतरत्या वयात त्यांची शुश्रुषा करण्याच्या निमित्ताने डॉ. सविता कबीर त्यांच्या सान्निध्यात आल्या व पुढे विवाहबद्ध झाल्या. त्या वेळी बाबासाहेब राष्ट्रीय राजकारणातील मोठे नेते होते. पं. नेहरू आणि अन्य राष्ट्रीय नेत्यांबरोबर त्यांची ऊठबस होती. त्यांच्या समवेत माईसुद्धा सर्वांच्या परिचयाच्या झाल्या होत्या. परंतु बाबासाहेब गेल्यानंतर या ओळखीचा लाभ करून स्वत:च्या आयुष्यात स्थैर्य आणण्याचा प्रयत्न माईंनी कधी केला नाही.\nबाबासाहेबांनंतर रिपब्लिकन पक्षाचे वारंवार तुकडे होत राहिले. त्या राजकारणातही माईंची डाळ शिजली नाही. कधी या कधी त्या गटाने त्यांचा वापरच करून घेतला. अर्थात बाबासाहेबांची त्यांच्या अखेरच्या काळात केलेली शुश्रुषा , विवाह आणि नंतर त्यांच्यासमवेत बौद्ध धर्माची दीक्षा हेच माईंचे हयातभरचे भांडवल होते. त्यांच्या स्मृती त्यांनी स्वत:पाशीच जपून ठेवल्या व त्या���े जाहीर प्रदर्शन करण्याचे टाळले ; त्यामुळेच त्यांच्या वाट्याला उपहास व तिरस्कार आला. बाबासाहेबांचा निकट सहवास लाभूनही त्या त्यांच्या राजकीय वारस बनू शकल्या नाहीत , याचे त्यांची पूर्वाश्ामीची जात , हेच एकमेव कारण नव्हे. बाबासाहेबांचे राजकीय व सामाजिक तत्त्वज्ञान आणि त्यांची प्रगल्भ बुद्धिमत्ता व जाणिवा यांचे फारसे भान माईंना नव्हते.\nयाचे कारण बाबासाहेबांच्या पत्नी म्हणून त्यांचा संसार सांभाळणारी गृहिणी व शुश्रुषा करणारी नर्स या भूमिका पार पाडण्यातच माईंनी धन्यता मानली. म्हणूनच त्यांचे अस्तित्व सावलीसारखे राहिले. बाबासाहेबांची सावली म्हणून राहिलेल्या माईंचे सार्वजनिक अस्तित्व त्यामुळेच बाबासाहेबांनंतर संपुष्टात आले ; पण त्यांनी राजकारणात हातपाय मारण्याचा प्रयत्न केलाच नाही, असे नव्हे. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर लगेचच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्या रायबरेली मतदारसंघातून अरुण नेहरू यांच्या विरोधात उभ्याही राहिल्या होत्या. त्यामुळे काही काळ त्यांच्यावर प्रसिद्धीचा प्रकाशझोत राहिला इतकेच. अखेरच्या आजारपणात त्या मुंबईतील सरकारी रुग्णालयात होत्या. केवळ ' उपचार ' म्हणून काही राजकीय मंडळींनी रुग्णालयात हजेरी लावली, या पलीकडे नव्वदी ओलांडलेल्या माईंची फारशी दखल घेण्याची फुरसद कुणाला नव्हती. माईंच्या निधनामुळे बाबासाहेबांसारख्या उत्तुंग युगपुरुषाच्या निकट सान्निध्यात राहिलेला अखेरचा दुवा निखळला....\nएक वेदनामय दुपार.....आणि सोनबा येलवे.....\nएक वेदनामय दुपार.....आणि सोनबा येलवे.....\n1939-1946 च्या काळात पनवेलच्या नाक्यावर घडून गेलेली ही वेदनामय, दारुण घटना.... हा काळ पाहिला तर स्वातंत्र्याच्या संघर्षाचा काळ. त्याचबरोबर महामानवाच्या मानवमुक्तीच्या संघर्षाचा काळसुद्धा होता.\nखरे पाहता अ‍ॅड. गडकरी आणि डॉ. आंबेडकर मुंबईहून पुण्याला निघतात. चवदार भजी पनवेलच्या नाक्यावर मिळतात. त्या भज्यांची खासियत गडकरी बाबासाहेबांना मोटारीत सांगतात. भजी खाणे हा बाबासाहेबांचा वीकपॉइंट.\nया नेमक्या पनवेलच्या नाक्यावर सगळ्या हॉटेल मालकांना लागणारी लाकडे फोडून देणारा सोनबा. निरक्षर, मेहनती. त्याचे स्वप्न होते, एकदा तरी बाबासाहेबांचे दर्शन होईल त्यांचे भाषण ऐकता येईल त्यांचे भाषण ऐकता येईल माझ्या हातात कुºहाड असताना आपल्या लेक���ाच्या हाती लेखणी येईल माझ्या हातात कुºहाड असताना आपल्या लेकराच्या हाती लेखणी येईल बारा वर्षांपूर्वीचा पाण्यासाठीचा महाडचा संघर्ष त्याच्या लक्षात असतो.\nगडकरी आणि बाबासाहेबांच्या मोटारगाडीत विविध विषयांवर गप्पा रंगत असताना पनवेलचा नाका येतो. धुरळा उडवत मोटारगाडी पनवेलच्या नाक्यावर उभी राहते आणि गडकरी गाडीतून उतरून समोरच्या हॉटेलातून पाण्याचा एक ग्लास बाबासाहेबांच्या हाती देतात. भजी आणि चहाची ऑर्डर देतात. माझ्या संगाती डॉ. आंबेडकर आहेत. आपल्या भज्यांची तारीफ त्यांना ऐकवली आहे. तेव्हा लागलीच समोरच्या गाडीत त्यांना ती पाठवा.\n‘भजी काय, गटारातले पाणीसुद्धा मिळणार नाही. माझे हॉटेल बाटवता आहात चालते व्हा.’ हे शब्द बाबासाहेबांच्या कानावर पडतात. गडकरी हॉटेलमालकाची कॉलर पकडतात. वातावरण गंभीर होते. पाण्याचा ग्लास बाबासाहेबांच्या हातून खाली पडतो त्याचबरोबर बाबासाहेबांच्या डोळ्यांतून अश्रू घळाघळा वाहू लागतात. उगाच या स्पृश्य मालकाच्या हॉटेलात आणले, याची जाणीव गडकरींना होते. अशी एक विलक्षण कथा.\nबाबासाहेबांना कधी एकदा बघेन, या आशेवर जगणारा सोनबा तिथे नाक्यावर उभा असतो. मोटारगाडीजवळ जातो तर अपमानित झालेले बाबासाहेब त्याला बघवत नाहीत. मोटारीजवळ जाऊन बाबासाहेबांना विनंती करतो. ‘बाबासायब मी माझ्या घरातनं मडक्यात पानी आनतो... थांबा वाईच...’ पळत जाऊन धावत येतो, पण तेवढ्या अवधीत बाबासाहेबांची गाडी निघून जाते. अनाडी सोनबा पाण्याचा घडा घेऊन येतो. त्याला कळत नाही बाबासाहेब पुण्याला गेले की मुंबईला गेले आणि निष्ठावंत सोनबा पाण्याचा घडा घेऊन पनवेलच्या नाक्यावर बाबासाहेबांना पाणी देण्यासाठी थांबतो. किती वर्षे सतत सात वर्षे. उद्या... परवा... पनवेलच्या नाक्यावर येतील, अशी भाबडी आशा नव्हे तर स्वप्न बघतो. पण स्वप्ने कधी साकार होतात का सतत सात वर्षे. उद्या... परवा... पनवेलच्या नाक्यावर येतील, अशी भाबडी आशा नव्हे तर स्वप्न बघतो. पण स्वप्ने कधी साकार होतात का अशाच या विलक्षण कहाणीचा शेवट जो व्हायचा तोच होतो. 1946च्या काळात उपाशी, आजारी सोनबा घड्याप्रमाणे कलंडतो. आणि या जगातून निघून जातो.\nविश्वामध्ये असे अनेक महापुरुष जन्माला आले, त्यांचे कार्य संपल्यावर या जगातून गेले. त्यांच्या जाण्यानंतर त्यांचे अनुयायी, कार्यकर्ते किती हळहळले किती रडले \nसंदर्भ - दिव्य मराठी......\nसंपादन - अँड. राज जाधव...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची तेजस्वी पत्रकारिता.......\n“गड आला पण सिह गेला”......\nएक वेदनामय दुपार.....आणि सोनबा येलवे.....\nएक विद्रोही कवी...नामदेव ढसाळ....\nएक विद्रोही कवी... नामदेव ढसाळ.... नामदेव लक्ष्मण ढसाळ (जन्मः फेब्रुवारी १५, इ.स. १९४९ पुणे जिल्हा) मराठी दलित साहित्यातील परिवर्तन...\n बाबासाहेबांवरील काही निवडक कवींच्या कवितांचा संग्रह केलेला आहे, कविता वाचून स्फूर्ती आली पाहिजे हाच उद्देश...\nदेव देवळात नसते, देवळात पुजाऱ्याचं पोट असते...\nदेव देवळात नसते, देवळात पुजाऱ्याचं पोट असते..... एका गावात एक नवीन मंदिर बांधण्यात आले. त्यानिमित्त गाडगेबाबांना कीर्तनासाठी बोलावण्...\n काल सायंकाळी \" फेसबुक\" या सोशल वेबसाईटवर एका मित्राच्या \"ग्रुप\" मध्ये ...\nक्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे...\nक्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे... भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात अशा अनेक व्यक्ती आहेत की, ज्यांनी मोलाची कामगिरी बजावली, परंतु ते सर्व ...\nजमीन / मालकी हक्क / वारस विषयक हक्क काय आहेत \nजमीन/ मालकी हक्क/ वारस विषयक हक्क काय आहेत जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या प्रयोजनाकरीता जे रेकॉर्डस् ठेवले जातात त्यांना भुमि अभि...\nमिलिंद प्रश्न - भाग पहिला....\"नागसेन आयुष्मान रोहनची भेट\"...\nमिलिंद प्रश्न - भाग पहिला.... \"नागसेन आयुष्मान रोहनची भेट\"... \"मिलिंदपनहो\" म्हणजेच\" मिलिंद प्रश्न\" हा...\n जग बदल घालूनी घाव सांगून गेले मला भीमराव सांगून गेले मला भीमराव गुलामगिरीच्या या चिखलात\nएक वेदनामय दुपार.....आणि सोनबा येलवे.....\nएक वेदनामय दुपार.....आणि सोनबा येलवे..... 1939-1946 च्या काळात पनवेलच्या नाक्यावर घडून गेलेली ही वेदनामय, दारुण घटना.... हा का...\n१४ आक्टोंबर - धम्मचक्र प्रवर्तन दिन....\n१४ आक्टोंबर - धम्मचक्र प्रवर्तन दिन.... डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ आक्टोंबर १९५६ रोजी नागपूर येथील दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन...\nजिवाची बाजी लावणारा मी एक बाजीगर आहे...\nमनुवादाला विळखा घालणारा मी एक अजगर आहे...\nघेतला आहे आदर्श आता शिवबाच्या तलवारीचा...\nजतिवाद्याला गाडनारा मी एक भीम टायगर आहे..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushival.in/Home/ShowCategoryNews?NewsEdition=Thane", "date_download": "2019-11-22T01:07:18Z", "digest": "sha1:GR3HQDQGK6LIQQOTS2CSB76RJTOUTIL7", "length": 6343, "nlines": 112, "source_domain": "www.krushival.in", "title": "Krushival - Latest News in Marathi | Top Marathi News | मराठी बातम्या - कृषीवल", "raw_content": "\nई - पेपर रायगड ई - पेपर रत्नागिरी\nचिपळूणचे ग्रामदैवत श्री जुना कालभैरव जयंती उत्सवाची आज ..\nचिपळूण शहराचे सुप्रसिद्ध, जागृत श्रद्धास्थान ग्रामदैवत श्री ग्रामदेव जुना...\nराज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लागू करून आम्हाला विचार...\nराज्यपालांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करून आम्हाला विचार करायला भरपूर...\nहुतात्म्यांची भूमी दिवाळीच्या मध्यरात्री हजारो दिव्यांनी उजळ\nहुतात्म्यांची भूमी दिवाळीच्या मध्यरात्री हजारो दिव्यांनी उजळली... शेकडो तरुण\nठाणे ग्रामीण पोलिसांसोबत जागतिक दृष्टी दिन आणि कृतज्ञता....\nएस. एन. डी .टी महिला विद्यापीठाच्या समाजकार्याच्या विद्यार्थिनीच्या माध्यमातून..\nराज ठाकरेंच्या ताफ्यातील तीन वाहनांना अपघात\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्या गाडीला एकवीरा ...\nनवी मुंबईत जागतिक हृदयदिनानिमीत्त ९९ रुपयांमध्ये हृदयविकार..\nदरवर्षी २९ सप्टेंबर रोजी सर्वत्र 'जागतिक हृदय दिवस' म्हणून साजरा करण्यात येतो.\nसुधागड तालुका रहिवासी सेवा संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा....\nतालुकावासियांची ठाण्यातील वास्तु उभारणीचा संस्थेने केला संकल्प\nएकच किडनी असलेल्या जेष्ठ नागरिकांची दुसरी किडनी वाचविण्यात..\nलाडजी बागवान आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित\nदि प्राईड ऑफ महाराष्ट्र राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा\nमुंबई उपनगर जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा-२०१९\nएस.एन.डी.टी महिला विद्यापीठाच्या समाजकार्य विभागात....\nपनवेलमध्ये वकील संघटना विरुद्ध उपविभागीय अधिकारी आमने-सामने.\nकर्जत मध्ये घरफोड्यांची मालिका सुरूच..\nरत्नागिरी हातखंबा शहर बस ची कोकण एस. टी. प्रेमी ग्रुप कडुन..\nआठवडा बाजारात चोरांची विकेट घेण्यासाठी होमगार्डही....\nकृषी विभाग दिग्रस आणि तुळसाई बहुउद्देशीय संस्था अर्जुनवाडी..\nदुचाकीवर कर्तव्यावर येणाऱ्या पोलिसाला दुचाकीने उडवले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://ayushdarpanmarathiblog.wordpress.com/2017/09/10/%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%AA-406/", "date_download": "2019-11-22T00:20:53Z", "digest": "sha1:7LKH6UC7PQWJN6GFSDDSL6TMBKIVC4O6", "length": 12469, "nlines": 216, "source_domain": "ayushdarpanmarathiblog.wordpress.com", "title": "आजची आरोग्यटीप – AyushDarpanMarathi", "raw_content": "\nहा ब्लॉग मराठी लोकांसाठी असून, याची निर्मिती तथा संपादन आयुष दर्पण या स्वास्थ पत्रिका द्वारे केले जाते . आमचा उद्देश सामाजिक माहिती पोहोचविने असून आम्ही त्या साठीच कार्यरत आहोत . www.ayushdarpan.org\n*जगण्याची साधी सोपी सूत्रे*\n*सांगेन गोष्टी हिताच्याच चार*\nग्रंथकार किती सावध करत आहेत पहा. ते म्हणतात, एकट्याने बाहेर फिरायला जाताना विशेष काळजी घ्यावी. ते म्हणतात, पहाटेचा किंवा रात्रीचा अंधार पडलेला असताना आकाशात ढग जमून आले असताना, भर दुपारी सूर्य तळपत असताना, आवश्यकता भासल्यास मधे कुठे पाणी सुद्धा मिळण्याची शक्यता नाही, अशा रस्त्यावरुन, फार जलद गतीने किंवा एकदम धीम्या चालीने, शत्रुवृत्ती असलेल्या किंवा अनोळखी व्यक्ती समवेत, किंवा अधार्मिक व्यक्तीबरोबर, एकट्याने जाऊ नये. रुग्णाच्या घरी देखील जाताना सोबतीला बरोबर कोणीतरी न्यावा.\nआजच्या काळात या सूचना किती आवश्यक वाटतात ना सकाळी घराबाहेर पडलेली व्यक्ती सायंकाळी सुस्थितीत घरी परतेल, याची खात्री नसलेल्या बेभरवंशी काळात याची काळजी जास्तीच घ्यावी लागेल. अबल असलेल्या व्यक्तींना जास्त सावध रहावे लागते. (‘अबला’ म्हटलेलं नाही. ज्यांचे ‘बल’ कमी आहे, असे पुरुष देखील सकाळी घराबाहेर पडलेली व्यक्ती सायंकाळी सुस्थितीत घरी परतेल, याची खात्री नसलेल्या बेभरवंशी काळात याची काळजी जास्तीच घ्यावी लागेल. अबल असलेल्या व्यक्तींना जास्त सावध रहावे लागते. (‘अबला’ म्हटलेलं नाही. ज्यांचे ‘बल’ कमी आहे, असे पुरुष देखील \nया व्यक्तींना नेहेमीच सोबत कुठुन मिळणार अशा वेळी मोबाईल कामास येतो. आपत्कालीन प्रसंगी, मोबाईल बंद असला तरी, बॅटरी संपली असली तरी, कुणाचा नंबर पाठ नसला तरी, एकट्याने, अनोळखी जागी, रात्रीच्या अथवा पहाटेच्या वेळी, सुनसान राहोंपर, एखाद्या रिक्शेतून प्रवास करताना, खोटंखोटं फोनवर बोलायची सवय करून ठेवायला काहीच हरकत नाही. आपण कोण आहोत, कुठे जात आहोत, याचा पत्ता एखाद्या प्रवासी वाहतुक करणाऱ्या चालकाला लागू देऊ नये, याउलट चातुर्याने असे बोलणे करावे की, चालकाला जरासुद्धा शंका येऊ देऊ नये, की आपण घाबरलेलो आहोत. दगाफटक्याची शंका येईल तेव्हा चुकुनसुद्धा चालकाकडे माझा मोबाईल बंद पडलाय, आपल्या मदतीला कुणीपण येणार नाही, हे समजू देऊ नका. एवढी समयसूचकता आपल्यात हवीच.\nतरुण पिढीला तंत्रज्ञान माहिती आहे, पण समयसूचकता नाही, आणि जुन्या पिढीला अनुभवाने समयसूचकता प्राप्त झ��ली आहे, पण नवीन तंत्रज्ञान अवगत नाही.\nआपल्यातील ड्राॅ बॅक आपणच शोधून काढले पाहिजेत, कारण ते आपल्यालाच माहिती असतात. स्मार्ट फोन वरील नवीन यंत्रणा जुन्या पिढीने शिकून घेतलीच पाहिजे. त्यातील गुगल मॅप, जीपीआरएस, इमर्जन्सी काॅल करणे, मेसेज टाकणे, या गोष्टी नवीन पिढीकडून शिकून घेतल्या पाहिजेत.\nआपत्कालामधे केवळ एखाद्या व्यक्तीमुळेच प्राणभय असेल असे नाही तर क्षुद्र किटक, वा हिंस्त्र पशु पक्षी, नैसर्गिक आपत्ती यापासून देखील आपल्याला आपले जीवरक्षण करायचे असते.\nयासाठी एखादे लहानसे शस्त्रदेखील आपल्याबरोबर असावे. अगदी लायटर, खिळा, टाचणीसुद्धा उपयोगी ठरू शकते. फक्त त्यावेळी ते नवीन पिढीला कसे वापरायचे ते सुचले पाहिजे. यासाठी जाणकार मंडळीबरोबर त्यांचा इतिहास जाणून घ्यावा. मनात त्याची रंगीत तालीमही करून ठेवावी.\nपानीपतच्या लढाईत विश्वासराव हरवल्यानंतर माणसामाणसावरचा विश्वास कमी होत चाललाय. यासाठी आपण सावध रहाणे हे जास्त हिताचे असेल.\nPrevious Post आजची आरोग्यटीप\nNext Post आजची आरोग्यटीप\nDR.GOKULSINGH G.MUMB… on झटपट व्हाट्स अँप डॉक्टर\nchetan chauhan on फेसाळत्या बुडबुड्यांचे गोड व्य…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/india-and-germany-joins-hand-to-doulbe-farmers-income-in-india-by-2022/", "date_download": "2019-11-22T00:50:24Z", "digest": "sha1:AFWRIJBGWTKOU2OVWWE2A6IHAMTRIQG3", "length": 10588, "nlines": 102, "source_domain": "bahujannama.com", "title": "india and germany joins hand to doulbe farmers income in india by 2022 | खुशखबर ! शेतकऱ्यांचे उत्पन्न 'दुपट्ट' करण्यासाठी मोदी सरकारने उचलले 'हे' पाऊल | bahujannama.com", "raw_content": "\n शेतकऱ्यांचे उत्पन्न ‘दुपट्ट’ करण्यासाठी मोदी सरकारने उचलले ‘हे’ पाऊल\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकार देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सतत महत्वाची पावले उचलत आहे. कृषी मंत्रालयाने २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न सुरू केले आहेत.\nया संदर्भात, जर्मनीने भारतीय तंत्रज्ञान व व्यवस्थापन तज्ञांना भारतीय शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यास मदत करण्याची ऑफर दिली आहे. १ नोव्हेंबरला जर्मन अन्न व कृषी मंत्री ज्युलिया क्लॉकनर यांनी भारताचे कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांच्यासमवेत बैठक घेतली. ज्युलिया क्लॅकनर यांनी सांगितल्याप्रमाणे, जर्मनीत यांत्रिकीकरण व कापणीनंतरचे व्यवस्थापनाचे कौशल्य आहे, जे भारतातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते.\nया बैठकीत दोन्ही मंत्र्यांनी कृषी बाजार विकास सहकार्याशी संबंधित संयुक्त घोषणेवरही स्वाक्षरी केली. बैठकीत नरेंद्र सिंह तोमर म्हणाले की, भारताने २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. तसेच, ‘उत्पादन वाढविण्यावर तसेच खर्च कमी करण्यासाठी, स्पर्धात्मक बाजारपेठ आणि शेतीमालाला मूल्यवर्धित बळकटी देण्यासाठी विशेष लक्ष दिले जात आहे.\nतोमर पुढे म्हणाले कि, कृषी निर्यात धोरण २०१८ अंतर्गत भारताने २०२२ पर्यंत आपल्या कृषी उत्पादनांची निर्यात २० अब्ज डॉलर्सपर्यंत दुप्पट करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. दोन्ही मंत्र्यांनी सांगितले की, कृषी हे दोन्ही देशांचे प्राथमिक क्षेत्र आहे. यांत्रिकीकरण, कापणीनंतरचे व्यवस्थापन, पुरवठा साखळी, बाजारपेठ प्रवेश, निर्यात, अन्न सुरक्षा, प्रयोगशाळा उभारण्यास सहकार्य, खाद्य तपासणी कार्यशाळा इत्यादी विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.\nभात खाण्याचे ‘हे’ १० फायदे जाणून तुम्ही व्हाल थक्क \nक्रिस्टिना सिल्वाने ‘मस्कुलर बॉडी’ कशी बनवली \nवजन कमी करण्यासाठी ‘हा’ आहे सर्वोत्तम उपाय, जाणून घ्या\n‘हे’ पदार्थ जास्त खाल्ले तर लवकर होऊ शकता म्हातारे, वेळीच करा उपाय\nभातामुळे वाढत नाही लठ्ठपणा, जाणून घ्या आहारतज्ज्ञ काय सांगतात\nमुलांना लहानपणापासूनच लावा मैदानी खेळांची सवय, उत्तरार्धातही राहतील फिट\n जास्त फळे खाल्ल्याने वाढू शकते वजन, जाणून घ्या कारणे\nगर्भातच मुलाला मिळेल अनुवंशिक आजारातून मुक्तता\n‘सिक्स पॅक्स अ‍ॅब्स’ हवेत का मग ‘हे’ सोपे व्यायाम प्रकार आवश्य करा\nपौष्टिक पदार्थांपेक्षाही ‘पाणी’ आहे सरस \nसर्वांच्याच फाईल्स 'ED'कडं, 'मोदी-शहा' सर्वांनाच 'ब्लॅकमेल' करतात (व्हिडिओ)\n दररोज 20 रुपये जमा करून मिळवा 86 लाख, अत्यंत कामाचा 'हा' प्लॅन, जाणून घ्या\n दररोज 20 रुपये जमा करून मिळवा 86 लाख, अत्यंत कामाचा 'हा' प्लॅन, जाणून घ्या\nसत्तास्थापनेच्या हालचालींना कमालीचा ‘स्पीड’, सर्व नेते दिल्लीहून मुंबईला रवाना\n‘संभाव्य’ मंत्र्यांच्या यादीत राष्ट्रवादीच्या 10 तर काँग्रेसच्या 9 दिग्गजांची नावं, सुत्रांची माहिती\n… तरच ‘महाशिवआघाडी’चं सरकार, काँग्रेसनं सांगितलं\nप्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ‘संभाव्य’ मंत्र्यांची यादी घेऊन पोहचले शरद प���ारांच्या घरी\nमुलाला विभक्त राहण्यास भाग पाडणाऱ्या सुनेचा मुलाकडून खून\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AA%E0%A5%AD%E0%A5%AC", "date_download": "2019-11-22T00:03:13Z", "digest": "sha1:H6T4YFAB56ZTZNASG5XSXHLT662FKLCW", "length": 4519, "nlines": 158, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १४७६ - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► इ.स. १४७६ मधील जन्म‎ (१ प)\n\"इ.स. १४७६\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे १४७० चे दशक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१३ रोजी १५:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-stories-marathi-fruit-crop-advice-25142?tid=149", "date_download": "2019-11-21T23:26:42Z", "digest": "sha1:ABUZXH3PJ26CVPARI7A4RQTDUTX5P3LW", "length": 16622, "nlines": 179, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture stories in marathi fruit crop advice | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमंगळवार, 19 नोव्हेंबर 2019\nयावर्षी पावसाळी हंगाम अपेक्षेपेक्षा जास्त वाढला. नुकत्याच झालेल्या पावसामुळे वातावरणात आर्द्रतेचे प्रमाण वाढले आहे. थंडीचा हंगाम लांबल्यामुळे आंबा, काजूमध्ये मोहोर येण्यास विलंब होण्याची दाट शक्यता आहे. सध्याच्या काळात आंबा, काजू पिकांमध्ये विविध रोग व किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.\nयावर्षी पावसाळी हंगाम अपेक्षेपेक्षा जास्त वाढला. नुकत्याच झालेल्या पावसामुळे वातावरणात आर्द्रतेचे प्रमाण वाढले आहे. थ���डीचा हंगाम लांबल्यामुळे आंबा, काजूमध्ये मोहोर येण्यास विलंब होण्याची दाट शक्यता आहे. सध्याच्या काळात आंबा, काजू पिकांमध्ये विविध रोग व किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.\nमोहरातील तसेच कोवळ्या फळातील रस शोषून घेतात. त्यामुळे मोहर गळून जातो.\nशरीरातून मधासारखा चिकट पदार्थ बाहेर सोडतात. तो पानांवर पडून नंतर त्यावर काळी बुरशी वाढते. त्यामुळे झाडे तसेच फळे काळी पडतात.\nनियंत्रण ः (प्रमाण प्रतिलिटर पाणी)\nप्रादुर्भाव कमी असल्यास ः\nक्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) २ मिलि किंवा\nइमिडाक्लोप्रीड (१७.८ टक्के प्रवाही) ०.३ मिलि किंवा\nप्रादुर्भाव जास्त असल्यास ः\nक्लोथीयानिडीन (५० टक्के पाण्यात मिसळणारे) १.२ ग्रॅम किंवा\nथायामेथोक्झाम (२५ टक्के दाणेदार) ०.१ ग्रॅम\nप्रादुर्भाव नवीन पानांवर जास्त होतो. पानावर अनियमित वेडेवाकडे फिकट किंवा गडद विटकरी रंगाचे ठिपके पडतात.\nमोहरामध्ये फुलांच्या देठावर व उमललेल्या फुलांवर काळसर विटकरी काळे डाग पडतात. परिणामी मोहर गळून जातो.\nनियंत्रण ः (प्रमाण प्रतिलिटर पाणी)\nकॅप्टन २ ग्रॅम किंवा\nकॉपर ऑक्सिक्लोराईड ३ ग्रॅम किंवा\nझाडे दाट असल्यास फांद्याच्या विरळणी करावी.\nझाडांवर नवीन पालवी आल्यापासून ते फलधारणेपर्यंत प्रादुर्भाव होतो.\nमोहर, नवीन पालवीतील रस शोषून घेतल्यामुळे मोहर सुकतो, फळगळ होते.\nनियंत्रण ः (प्रमाण प्रतिलिटर पाणी)\nलॅंबडा साहॅलोथीन (५ टक्के) १ मिलि किंवा\nप्रोफेनोफॉस (४० टक्के) १ मिलि.\nकरपलेले शेंडे काढून नष्ट करावेत.\nनारळाला पाणी देण्यास सुरवात झाल्यानंतर, खताची दुसरी मात्रा (७५० ग्रॅम युरिया आणि ७०० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश) आळ्यांमध्ये द्यावी.\nबुरशीमुळे फळगळ होण्याची शक्यता आहे. नियंत्रणासाठी १ टक्का बोर्डोमिश्रणाची फवारणी करावी.\nः योगेश परूळेकर, ८२७५४५७६७८\n(उद्यानविद्या विभाग, कृषी महाविद्यालय,\n(पीक सल्ल्यामध्ये शिफारसीत बुरशीनाशक आणि कीडनाशकांच्या चाचण्या विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर झालेल्या आहेत, यांना लेबल क्लेम नाही)\nथंडी नारळ खत fertiliser म्युरेट ऑफ पोटॅश muriate of potash\nलोक-जैविपा - भर दुष्काळात उभारलेली हिरवाई\nशेतकऱ्यांचा पुढाकार अनुभवल्यावर वन विभागाच्या सहभागाने वन जमिनीच्या काही भागांवर “नैसर्गि\nईशान्यकडील राज्ये का नाकारतात महाराष्ट्राची साखर...\nकोल्हापूर : वाहतूक खर्चामुळे महाग पडत असल्याने राज्यातील साखरेला ईशान्य भागातून मागणी कमी\nजमिनीच्या सुपीकतेतील गांडुळांचे योगदान\nजगभरामध्ये हजारो जातीची गांडुळे अस्तित्वात असून, जमिनीच्या जडणघडणीमध्ये सातत्याने कार्यरत\nजळगाव जिल्ह्यात 'येथे' सुरु झाली हमीभावाने कापूस...\nजळगाव ः खानदेशात भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) कापूस खरेदीला सुरवात केली असून, जळगाव ज\nनगर : नुकसान भरपाईसाठी एकशे पस्तीस कोटींचा निधी\nनगर : जिल्ह्यात ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसामुळे शेतीपिका\nफळपीक सल्लायावर्षी पावसाळी हंगाम अपेक्षेपेक्षा जास्त वाढला....\nकेळी पीक सल्लामागील तीन ते चार आठवड्यांतील पावसामुळे केळी...\nद्राक्षबागेत मुळांच्या विकासावर भर...द्राक्ष विभागामध्ये सध्या पाऊस संपल्याची स्थिती...\nसतत पाऊस, ओलावा स्थितीत अन्नद्रव्यांची...द्राक्ष लागवडीखालील क्षेत्रामध्ये अजूनही पाऊस...\nद्राक्ष बागेमध्ये फळछाटणी हंगामातील...फळछाटणीच्या काळामध्ये द्राक्षवेलीची उत्पादकता ही...\nपावसाळी वातावरणात डाऊनी नियंत्रणासाठी...सर्वच द्राक्ष विभागामध्ये गुरुवार ते सोमवार (ता....\nसीताफळावरील पिठ्या ढेकूण व्यवस्थापनपिठ्या ढेकूण (इंग्रजी नाव - मिलीबग) ही कीड...\nकेळीच्या पिल बागेतील सिगाटोका रोगाचे...केळी पिकावर दरवर्षी पिवळा करपा म्हणजेच ‘सिगाटोका...\nद्राक्ष बागेमध्ये कलम करण्यासाठी...द्राक्ष विभागामध्ये सध्या पावसाचे प्रमाण कमी झाले...\nपूरग्रस्त द्राक्षवेलीची मुळे कार्यरत...सांगली जिल्ह्यातील द्राक्ष विभागामध्ये जास्त...\nपूरस्थितीतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापनसां गली, कोल्हापूर व कर्नाटक शेजारील काही भागांत...\nसंत्रा फळपिकावरील तपकिरी कुज व्यवस्थापन लिंबू वर्गीय फळझाडास वर्षातून तीनदा बहार येतो....\nअजैविक ताणाविरोधी लढाईत जैवसंप्रेरके...पुणे येथे द्राक्ष बागायतदार संघ महाअधिवेशन ३ ते ५...\nपाणी साचलेल्या द्राक्षबागांसाठी...द्राक्ष लागवडीखाली असलेल्या क्षेत्रात गेल्या...\nफळगळचे नेमके कारण जाणून करा योग्य... एकूण फळागळीमध्ये ७० ते ८० टक्के फळे ही...\nनारळ बागेत मसाला पिकांची लागवड नारळ बागेमध्ये नारळाच्या...\nअधिक पाऊस, ढगाळ वातावरणात करावयाच्या...द्राक्ष विभागातील बहुतांश भागांमध्ये सध्या सतत...\nद्राक्षाच्या विविध अवस्थेत घ्यावयाची...द्राक्ष विभागामध्ये येत्या आठवड्यात पावसाची फारशी...\nपावसाळी वातावरणात द्राक्षबागेचे...गेल्या आठवड्यात द्राक्षबागेत सर्वत्र पाऊस सुरू...\nव्यवस्थापन लिंबू फळबागेचेलिंबू फळबाग लागवडीसाठी योग्य जमीन, जात यांची निवड...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/mumbai-breaking-news-25-crore-cardboard-seized-at-bhiwandi-breaking-news-crime/", "date_download": "2019-11-21T23:53:26Z", "digest": "sha1:HBXASHKREPTZKZFANYPEFRP34GFKUH6M", "length": 15139, "nlines": 230, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "मालाची पॅकेजिंग करण्यासाठी वापरला जाणारा २५ कोटींचा मुद्देमाल हस्तगत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\n11 प्राथमिक आरोग्य केंद्रांना कायाकल्प पुरस्कार\nहातपाय बांधलेली नग्न अवस्थेतील तरुणी रेल्वे रूळावर आढळली\nजिल्ह्यातील ढोकी, संगमनेर नजीकच्या नाक्यावर टोलसाठी फास्टॅग प्रणाली\nअकोलेत कांदा 7000 वर\n२२ नोव्हेंबर २०१९, ई-पेपर, नाशिक\nसरसंघचालकांची वनवासी कल्याण प्रांत कार्यालयास भेट; ज्येष्ठ प्रचारक दीक्षितांच्या प्रकृतीची विचारपूस\nवॉटर बेल.. पाणी पिण्याला सुरुवात; दापूर येथे जि. प. शाळेत अनोखा उपक्रम\nत्र्यंबकेश्वर पंचायत समितीचे नशीब उजळले; गटविकास अधिकाऱ्याचा राज्यपालांच्या हस्ते गौरव\nजळगाव ई पेपर (२२ नोव्हेंबर २०१९)\nअमळनेरचा ‘नाभिक’ जागतिक प्रकाशझोतात\nअतिवृष्टीच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक आज जिल्ह्यात\nसमीक्षण – जतरा – एक उत्तम वातावरण निर्मिती\nधुळे ई पेपर (२२ नोव्हेंबर २०१९)\nधुळे ई पेपर (२१ नोव्हेंबर २०१९ )\nकबीरगंजमध्ये आठ दिवसांनंतर पाणीपुरवठा\nडॉ.एन.के.ठाकरे यांना लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड\nनंदुरबार जिल्ह्यात भाजपाला हादरा एक आमदार राजीनाम्याच्या तयारीत \nनंदुरबार ई पेपर (२२ नोव्हेंबर २०१९)\nखून प्रकरणात साक्षीदारच निघाला मारेकरी\nनंदुरबार ई पेपर (२१ नोव्हेंबर २०१९ )\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\n२२ नोव्हेंबर २०१९, ई-पेपर, नाशिक\nमालाची पॅकेजिंग करण्यासाठी वापरला जाणारा २५ कोटींचा मुद्देमाल हस्तगत\nअनेक ठिकाणी जगभरातल्या मोठमोठ्या ब्रॅण्ड्सच्या नावाने बनावट वस्तूंची विक्री केली जाते. त्यासाठी संबंधित ��ंपन्यांसारखे पॅकेजिंग केले जाते. अशाप्रकारे फसवणूक करणाऱ्या संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ओरिजनल कंपनीसारखे पॅकेजिंग करण्यासाठी या मालाचा वापर केला जात असल्याचा संशय असून यामध्ये सुमारे 25 कोटी रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे.\nभिवंडी तालुक्यातील वळपाडा येथे पोलिसांनी ही कारवाई केली. कारवाईत कॅनॉन, सॅमसंग, व इपसॉन या नामवंत इलेक्ट्रॉनिक कंपन्यांच्या वस्तूंचे बनावट पॅकेजिंग केले जात असल्याचे समोरे आले असून यात जवळपास 25 कोटींहून अधिक रक्कमेचे पुठ्ठ्याचे साहित्य तसेच बनावट वेष्टन पोलिसांनी जप्त केले.\nयाप्रकरणी एका संशयितास ताब्यात घेतल्याची माहिती भिवंडी पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. किशोर आंबा बेरा (28) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.\nसंबंधित गोदामात अनधिकृतपणे पॅकेजिंग साहित्य ठेवण्यात आले असल्याची माहिती भिवंडीचे पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार नारपोली पोलिसांच्या मदतीने घटनास्थळी छापा टाकून सदरचा मुद्देमाल जप्त केला. संशयितांवर कॉपिराईट अॅक्ट 1957 चे कलम 51 आणि कलम 63 अन्वेय गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nव्हॉटसअप ग्रुपमुळं मिळाली झक्कास गाडी \nराजभवनावर घटनात्मक हालचाली सुरू; सर्वात मोठ्या पक्षाला सत्तेचे निमंत्रण मिळण्याची शक्यता\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nआता मतदान कार्ड ही होणार आधार कार्डला लिंक\nनगर: नेप्ती शिवारात दोन लाखाची गावठी दारू जप्त\nFeatured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nनगरमधील मायलेकराचा मुळा धरणामध्ये बुडून मृत्यू\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nरावेर येथे २९ लाख रुपयांची रोकड जप्त\nBreaking News, आवर्जून वाचाच, जळगाव\nमोबाइल इंटरनेट सेवा महागणार\nFeatured, maharashtra, देश विदेश, मुख्य बातम्या\nआमचं सर्व मुद्यांवर एक मत – पृथ्वीराज चव्हाण\nपालघर : जिल्ह्यात पुन्हा ६.२ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का; नागरिक भूकंपाच्या सावटाखाली\nFeatured, maharashtra, देश विदेश, मुख्य बातम्या\n२२ नोव्हेंबर २०१९, ई-पेपर, नाशिक\nई पेपर- शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019\n11 प्राथमिक आरोग्य केंद्रांना कायाकल्प पुरस्कार\nFeatured, मुख्य बातम्या, सार्वमत\nजळगाव ई पेपर (२२ नोव्हेंबर २०१९)\n२२ नोव्हेंबर २०१९, ई-पेपर, नाशिक\nई पेपर- शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.discovermh.com/marathi-pdf-book-free-download/", "date_download": "2019-11-21T23:39:21Z", "digest": "sha1:SEUTOLTS6LYZQTZPJRP5JNQ6T5IIFOLE", "length": 17719, "nlines": 347, "source_domain": "www.discovermh.com", "title": "Download मराठी ऐतिहासिक पुस्तके PDF स्वरुपात | Marathi pdf book free", "raw_content": "\nमराठी ऐतिहासिक PDF पुस्तके\nमराठी ऐतिहासिक PDF पुस्तके\nHome इतिहास मराठी ऐतिहासिक पुस्तके PDF स्वरुपात\nमराठी ऐतिहासिक पुस्तके PDF स्वरुपात\nजर कोणाला पुढील पैकी कोणती ऐतिहासिक पुस्तके PDF स्वरुपात हवी असतील तर दिलेल्या लिंक वर जाऊन प्राप्त करावीत\nअशोक आणि मौर्यांचा ऱ्हास\nइस्ट इंडिया कंपनीचा पेशवे दरबाराशी फारशी पत्रव्यवहार\nउत्तरकालीन मुघल खंड दुसरा\nक्षत्रियकुलावतंस छत्रपती शिवाजीमहाराज यांचे चरित्र\nखरे जंत्री ( शिवकालीन संपूर्ण शकावली ) १६२९ ते १७२८\nताराबाई आणि संभाजी १७३८ – १७६१\nनिजाम पेशवे संबंध १८ वे शतक\nपुणे अखबार भाग १,\nपुणे अखबार भाग 2\nपुण्यश्लोक छत्रपती शिवाजी भाग २,\nपुण्यश्लोक छत्रपती शिवाजी भाग ३\nभारत इतिहास संशोधक मंडळ अहवाल शके १८३२\nभारतीय लिपींचे मौलिक एकरूप\nमराठी दफ्तर रुमाल दुसरा,\nमराठी रियासत मध्य विभाग ३\nमराठे व इंग्रज आवृत्ती तिसरी,\nमराठे व इंग्रज आवृत्ती दुसरी,\nमराठ्यांच्या इतिहासाची साधने पोर्तुगीज दफ्तर खंड तिसरा १६६३ – १७३९,\nमराठ्यांच्या उत्तरेतील मोहिमा १७२० – १७४०,\nमराठ्यांच्या लढायांचा इतिहास १८०२ – १८१८,\nमहाराष्ट्र व गोवे शिलालेख\nमहाराष्ट्राचा इतिहास मराठा कालखंड भाग २ (१७०७ ते १८१८ )\nमहाराष्ट्रातले खलपुरूष घाशीराम कोतवाल\nमुघल साम्राज्याचा ऱ्हास भाग १\nमुसलमान सुफी संतांचे मराठी साहित्य\nमुसलमानपुर्व महाराष्ट्र इ.पु. २०० ते इ.स. १३१८\nमोगल दरबारची बातमीपत्रे खंड २\nरायगडची जीवनकथा पहिली आवृत्ती\nवसईची मोहीम १७३७ ते १७३९\nशिव – चरित्र – निबंधावली\nशिवकाल १६३० ते १७०७\nश्री छत्रपती राजाराम महाराज यांचे चरित्र\nश्रीमंत महाराज भोसले यांची बखर\nसह्याद्रीच्या पायथ्याशी आक्रमण १ ले\nहिंदुस्तानची सामाजिक उत्क्रांती १७९० – १९४०\nहुतात्मा दामोदर हरी चाफेकर यांचे आत्मवृत्त\nमहाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा ���ा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.\nअपरिचित क्रांतीपर्व महाराज चीमासाहेब\nमराठी साहित्यिकांची यादी टोपणनावानुसार\nराजकीय मुत्सद्दी शहाजीराजे भोसले भाग ३\nआर्ट्स बारावी इतिहास १२वी\nऐतिहासिक पुस्तकांशिवाय इतर पुस्तके मराठीत आहेत का\nवाल्मिक निवृत्ती कोल्हे July 14, 2019 At 9:37 pm\nतुमचे सगळे लेख वाचून खूप आनंदून गेलो काही इतिहासातील अपरिचीत इतिहासाचा उलगडा खरच सर्वांनी वाचावं असे लिहता\nयुद्ध आणि शांती अनुवादक प्राध्यापक पेडणेकर यांच पुस्तक हवय\nमहाराष्ट्रातील किल्ले | Forts in Maharashtra\nसमरांगण – अटकेपार भगवा \nSADASHIV JIJABA AMRALE on बा रायगड परिवार महाराष्ट्र\nCHANDRASHEKHAR MADHAV KIRTANE on मराठी ऐतिहासिक पुस्तके PDF स्वरुपात\nArun Shinde on संपूर्ण ज्ञानेश्वरी PDF स्वरूपात\nRahul nalawade on शिवाजी महाराजांचे आरमार | भाग १\nमहाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे. वरील विषयाला अनुसरून आपल्याकडे काही लेख कोणत्याही भाषेत असतील तर आम्हाला नक्की पाठवा ते तुमच्या नावासह टाकण्यात येतील.\nलेख पाठवण्यासाठी येथे क्लिक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.likhopadho.com/marathi-synonyms", "date_download": "2019-11-21T23:40:39Z", "digest": "sha1:FQKMO447SKKOJ6RSBEUQJMPGZ5BH63TC", "length": 7032, "nlines": 143, "source_domain": "www.likhopadho.com", "title": "LikhoPadho.com | समानार्थी शब्द (Synonyms)", "raw_content": "\nअचंबा आश्चर्य, विस्मय, नवल\nअंग शरीर, देह, तनू, काया, कुडी, वपु\nआई माता ,जननी, माय, माउली, मातोश्री\nआकाश आभाळ, अंबर, नभ, गगन, ख\nआनंद हर्ष, खुशी, समाधान, मोद\nआग्रह हट्ट, हेका, अट्टाहास\nआठवण सय, स्मृती, स्मरण\nओढा नाला, झरा, ओहोळ\nउत्सव सण, सोहळा, समारंभ\nउमेद उत्साह, हिम्मत, धैर्य\nउषा सकाळ, पहाट, प्रातःकाल, प्रभात, उषःकाल, अरुणोदय\nउपहास मस्करी, थट्टा, चेष्टा\nउत्सुक अधीर, आतुर, उत्कंठित\nइमानी प्रामाणिक, एकनिष्ठ, नेक\nइतमाम थाट, सरंजाम, लवाजमा\nइंद्र सुरेंद्र, देवेंद्र, वज्रपाणी, पुरंदर, नाकेश, शक्र\nऐक्य एकोपा, एकी, एकत्व, मिलाफ\nक्षय झीज, नाश, ऱ्हास\nक्षेम कुशल, कल्याण, हित\nकष्ट मेहनत, श्रम, परिश्रम\nकमळ कमल, नीरज, पंकज, पद्म, अंबुज\nकविता काव्य, कवन, पद्य\nकवच आवरण, टरफल, आच्छादन\nकप���ळ ललाट, कपोल, भाल, निढळ\nकथा गोष्ट, कहाणी, हकिकत\nकरणी क्रिया, कृत्य, कृती\nकाळजी चिंता, फिकीर, तमा, पर्वा, विवंचना\nकावळा काक, वायस, एकाक्ष\nकिल्ला गड,दुर्ग, तट, कोट\nकिंमत भाव, दर, मोल, मूल्य\nकीर्ती प्रसिद्धी, ख्याती, नावलौकिक\nखचित नक्कीच, निश्चित, खात्रीशीर\nखबर बातमी, वार्ता, माहिती, संदेश\nखजील शरमलेला, लज्जित, शरमिंदा, ओशाळा\nखलाशी नावाडी, कोळी, नाखवा, खारवा\nखटका भांडण, कलह, वाद, तंटा, झगडा\nखट्याळ खोडकर, उनाड, हूड, उपद्व्यापी, द्वाड\nखुळचट बावळट, भोळसट, खुळा\nखुशी आनंद, प्रसन्नता, संतोष, समाधान, तोष\nगणपती विनायक, वक्रतुंड, गणेश, एकदंत, लंबोदर, विघ्नहर्ता, गौरीसुत, गजानन\nगरीब लाचार, दुबळा, दीन, रंक, पामर\nगरम उष्म, उबदार, उष्ण, तप्त\nगरज आवश्यकता, जरुरी, निकड\nगयावया विनवणी, काकुळती, याचना\nगस्त राखण, रखवाली, पहारा\nगदारोळ ओरड, गोंधळ, दंगा, हुल्लड\nगबाळा बावळट, अजागळ, बावळा\nगोपाळ कृष्ण, मुरलीधर, कन्हैया, मोहन, गोविंद\nगोत कुळ, पिढी, गोत्र, वंश\nगोषवारा तात्पर्य, सारांश, संक्षेप\nनामाचे प्रकार(Types of Noun)\nएका शब्दाचे अनेक अर्थ (Ambiguous Words)\nशब्दसमूहाबद्दल एक शब्द (One word substitution)\nप्राणी आणि त्यांची पिल्ले (Babies of Animals/Birds)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/icc-cricket-world-cup-2019-aus-vs-pak-taunton-live-psd-91-1910854/", "date_download": "2019-11-22T01:23:23Z", "digest": "sha1:4ZFCFNHQG77NYHVB6JGUV4PJIADMIBIZ", "length": 13867, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "ICC Cricket World Cup 2019 Aus vs Pak Taunton Live | World Cup 2019 : वॉर्नरच्या शतकामुळे कांगारुंची त्रिशतकी मजल, पाकिस्तानसमोर खडतर आव्हान | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनायजेरियन नागरिकांना घर भाडय़ाने देणाऱ्या ५ जणांवर गुन्हा\nसिडकोच्या घरांची सोडत आगरी कोळी भवनात\nवाहतूक कोंडीवरून नगरसेवक आक्रमक\nकांदा दराची चढाई सुरूच\nधुळ्यात महाआघाडीचा प्रयोग यशस्वी होणार\nक्रिकेट वर्ल्ड कप 2019 »\nWorld Cup 2019 : अटीतटीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाची पाकिस्तानवर मात\nWorld Cup 2019 : अटीतटीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाची पाकिस्तानवर मात\nपॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्क यांच्या जबरदस्त गोलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर ४१ धावांनी विजय मिळवला.\nपॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्क यांच्या जबरदस्त गोलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर ४१ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिली फलंदाजी करताना पाकिस्तान समोर ३०७ धावांचे आव्हान ���भे केले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानी संघाला केवळ २६६ धावांपर्यंतच मजल मारता आली. परिणामी त्यांनी ४१ धावांनी सामना गमावला.\nयाआधी सलामीवीर डेव्हिड वॉर्नरचं शतक आणि त्याला कर्णधार अरॉन फिंचने ८२ धावांची खेळी करुन दिलेल्या साथीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ३०७ धावांपर्यंत मजल मारली. आश्वासक सुरुवातीनंतर एका क्षणाला ऑस्ट्रेलियाचा संघ ३५० धावांचा पल्ला गाठेल असं वाटतं होतं, मात्र मधल्या फळीतल्या फलंदाजांनी केलेल्या हाराकिरीमुळे कांगारुंचा संघ मोठी मजल मारु शकला नाही. पाकिस्तानकडून मोहम्मद आमिरने कांगारुंचा निम्मा संघ बाद केला.\nदरम्यान नाणेफेक जिंकून पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमदने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र अरॉन फिंच आणि डेव्हिड वॉर्नर यांनी पहिल्या विकेटसाठी १४६ धावांची भागीदारी रचत पाकिस्तानच्या आक्रमणातही हवाच काढून घेतली. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत दोन्ही फलंदाजांनी झटपट धावा जमवण्यास सुरुवात केली. मोहम्मद आमिरने ऑस्ट्रेलियन कर्णधार अरॉन फिंचला माघारी धाडत कांगारुंना पहिला धक्का दिला. यानंतर डेव्हिड वॉर्नरने स्मिथच्या साथीने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.\nमात्र स्टिव्ह स्मिथ आणि पाठीमागून आलेला ग्लेन मॅक्सवेल मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात माघारी परतले. दरम्यानच्या काळात वॉर्नरने आपलं शतक साजरं केलं. मात्र १०७ धावांवर तो ही माघारी परतला. यानंतर मधल्या फळीतल्या फलंदाजांनी हाराकिरी करत विकेट फेकण्यास सुरुवात केली. मोहम्मद आमिर, शाहिन आफ्रिदी यांनी भेदक मारा करत कांगारुंची अखेरची फळी कापून काढली. पाकिस्तानकडून मोहम्मद आमिरच्या ५ बळींव्यतिरीक्त शाहिन आफ्रिदीने २ तर हसन अली-वहाब रियाझ-मोहम्मद हाफिज यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nViral Video : आजीबाई जोरात… इंग्लंडच्या विजयानंतर केलं धमाकेदार सेलिब्रेशन\n ५० तासांच्या प्रवासानंतरही ‘सुपर-ओव्हर’ला मुकला…\n….तर विश्वचषकात उपांत्य सामन्याचा निकाल वेगळा लागू शकला असता \nबेन स्टोक्स म्हणतो ‘सुपर ओव्हर… नको रे बाबा’, कारण…\nVIDEO : शिवाजी नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणा...\nशिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याबद्दल शरद म्��णतो, 'नजरेचा इशारा इकडे तिकडे झाला तरी...'\n'या' बॉलिवूड अभिनेत्रीचे होते पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत अफेअर\nया देशात सापडला ९० वर्षांपूर्वीचा मिकी माऊस\n‘तान्हाजी'च्या ट्रेलर लाँचला पत्रकाराने तैमुरबद्दल विचारला 'हा' मजेदार प्रश्न, सैफ म्हणाला...\nबनावट नोटांप्रकरणी एकही गुन्हा दाखल नाही\n‘कर्करोग योद्धय़ां’कडून राज्यात २०३४ शस्त्रक्रिया\nअमित शहांकडून झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अयोध्येचा मुद्दा\nभारतीय क्रिकेटमध्ये गुलाबी क्रांती\nयूएनएससीमध्ये पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित\n‘देशातील राष्ट्रीय महामार्गाच्या ५६६ प्रकल्पांना विलंब’\nकाश्मीरमध्ये दुकाने, व्यापारी संकुले दुसऱ्या दिवशीही बंद\nकेंद्र सरकारच्या नोकऱ्यांमधील ७ लाख पदे रिक्त\n‘काश्मीरमध्ये संपूर्ण निर्बंध असल्याचा आरोप करणाऱ्या याचिका चुकीच्या’\nप्रकाशझोतातील कसोटीकडे मनोरंजन म्हणून पाहू नये\n\"नथुराम गोडसे आमच्या मनात\" म्हणत सुभाषचंद्र बोस यांच्या पणतीने केली पूजा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sheti-gati-ani-mati-news/soybeans-issue-in-maharashtra-soybeans-farmers-1578514/", "date_download": "2019-11-22T01:03:47Z", "digest": "sha1:ALKLKBEWOG5CXG34UD3IZX4Z3QMHNZTO", "length": 29501, "nlines": 191, "source_domain": "www.loksatta.com", "title": "soybeans issue in Maharashtra soybeans farmers | सोयाबिनवर बलदंड बांडगुळे | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनायजेरियन नागरिकांना घर भाडय़ाने देणाऱ्या ५ जणांवर गुन्हा\nसिडकोच्या घरांची सोडत आगरी कोळी भवनात\nवाहतूक कोंडीवरून नगरसेवक आक्रमक\nकांदा दराची चढाई सुरूच\nधुळ्यात महाआघाडीचा प्रयोग यशस्वी होणार\nशेती..गती आणि मती »\nभारतात यंदा सोयाबिनचे उत्पादन सुमारे १५ लाख टनाने घटणार\nआयात कर कमी, देशांतर्गत उत्पादनात जैवतंत्रज्ञानासारख्या प्रयोगांना मज्जाव, देशात उत्पादन घटले तरीही शेतकऱ्यांना केवळ साठवण/वाहतूक सुविधा नसल्याने विक्री करणे भाग आणि मग वायदेबाजार मात्र तेजीत, हीच सोयाबिनची कहाणी आहे..\nसोयाबिनची खरेदी, कापणी व मळणी सुरू आहे. राज्यात अवकाळी पावसाने सोयाबिन पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. परतीच्या पावसाने हाहाकार माजवून शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे. शेतकरी पावसाच्या कचाटय़ातून सुटण्यासा��ी धडपडत होता तोपर्यंत व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना अक्षरश नागवले आहे. केवळ १८०० ते २४०० रुपये दराने सध्या राज्यात सोयाबिन खरेदी सुरू आहे. एकीकडे केंद्र सरकारने ३०५० रुपये प्रतििक्वटल सोयाबिनची एमएसपी (किमान आधारभूत किंमत) ठरवलेली आहे. मात्र एकाही व्यापाऱ्याने राज्यात एमएसपीच्या अर्थात आधारभूत किमतीच्या दराने सोयाबिनची खरेदी केलेली नाही. सरासरी १००० रुपये शेतकऱ्यांना आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने विक्री करावी लागत आहे. ढिम्म असलेल्या कृषी व पणन विभागाने अद्याप सरकारी खरेदी केंद्रेच सुरू केलेली नाहीत. जिथे सुरू आहेत, त्या ठिकाणी अजून सोयाबिनमध्ये आद्र्रता जास्त असल्याचे सांगून शेतकऱ्यांना परत पाठवले जात आहे. ज्या पद्धतीने तूर खरेदीमध्ये शेतकऱ्यांची लूट झालेली आहे, त्याच पद्धतीने सोयाबिन उत्पादक शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. एकीकडे निसर्गाचा प्रकोप तर दुसरीकडे व्यापाऱ्यांची लूट, त्यातच शासनाने सुरू न केलेली खरेदी केंद्रे त्यामुळे अशा तिहेरी कात्रीत सोयाबिन उत्पादक शेतकरी सापडलेला आहे. फसलेल्या कर्जमाफीमुळे आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला सोयाबिनच्या पडलेल्या दरामुळे तो अधिकच कर्जाच्या खाईत लोटला आहे.\nभारतात यंदा सोयाबिनचे उत्पादन सुमारे १५ लाख टनाने घटणार आहे. दोन वर्षांपूर्वी सोयाबिनला चांगला (३५०० ते ४५०० रु.) भाव होता. मात्र यंदा नेमके कुठे घोडे पेंड खाते हे पाहावे लागेल. एकीकडे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढत चाललेला आहे, केंद्र सरकारने ३०५० रुपये आधारभूत किंमत ठरवलेली आहे. जाणकार शेतकऱ्यांच्या मते सोयाबिनचा उत्पादन खर्च ३५०० रुपये आहे. तरीही शेतकऱ्याला आज १८०० ते २४०० रु. या दराने सोयाबिन विकावे लागते आहे. जगाच्या बाजारपेठेचा विचार करता अमेरिका आणि ब्राझील सर्वात मोठे सोयाबिन उत्पादक देश आहेत. एकूण खाद्यतेलापैकी सोयाबिन तेलाचा वाटा हा २.७ टक्के आहे. उलट, भारत हा सोयाबिन तेलाची सर्वात मोठा आयात करणारा देश आहे. मागील काही वर्षांत सोयाबिनही मोठय़ा प्रमाणात आयात केले गेले आहे. गेल्या दहा वर्षांत १४५.२ लाख टन म्हणजेच सुमारे ६९,२०० कोटी रुपयांचे सोयाबिन आयात केले आहे. सन २०१४-१५ व २०१५-१६ या दोन वर्षांतच २२,३०० कोटींचे सोयाबिन आयात झाले आहे. जागतिक बाजारपेठेत सोयाबिनला दर नव्हता त्या वेळी भारतात मात्र च��ंगला दर होता. गेल्या तीन वर्षांत सोयाबिन मोठय़ा प्रमाणात आयात झाल्याने देशांतर्गत बाजारपेठेत सोयाबिनचे दर पाडले गेले आहेत. सुमारे ४० हजार कोटींची तेलबिया आयात करण्यात आलेली आहे. दोन वर्षांत वाढत्या खाद्यतेलाच्या दरावर नियंत्रण आणण्याच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या घरावर वरवंटा फिरवण्याचे काम केंद्राच्या धोरणामुळे झाले आहे. हा निर्णय घेत असताना शेतकऱ्यांचा विचार का गेला नाही सोयाबिन उत्पादक हा काही धनदांडगा शेतकरी नाही. सोयाबिन हे प्रामुख्याने पावसावर अवलंबून असणारे जिरायत पीक आहे. जिरायत शेतकरी हाच या देशातील वंचित शेतकरी आहे. ना त्याला सिंचनासाठी अनुदान मिळते, ना खताचे अनुदान त्याच्यापर्यंत पोहोचते. तरीही बाजारात मिळणारा भावही त्याला घेतला जाऊ देत नाही, हे चीड आणणारे आहे. एकीकडे व्यापारी १८०० रुपयाने सोयाबिन खरेदी करत आहे, तर दुसरीकडे त्याच सोयाबिनच्या तेलाला प्रतिकिलो ७५ रुपये ग्राहकांना मोजावे लागत आहेत. सोयाबिनच्या खाद्यतेलावर १७.५ टक्के आयात शुल्क असून, क्रूड पामतेलावर १५.५ टक्के व रिफाइंड पामतेलावर २५.५ टक्के आयात शुल्क आहे. यात किमान १५ ते २० टक्के आयात शुल्क वाढवले तर सोयाबिन उत्पादकांना चांगला भाव मिळू शकतो. पण मायबाप सरकारला सांगणार कोण\nसोयाबिनचे भाव उतरले म्हणून खाद्यतेलाचे भाव उतरले नाहीत. शेतकऱ्यांच्या कच्च्या मालाला दर नाही, तोच कच्चा माल मातीमोल किमतीने खरेदी करायचा, मग त्याच सोयाबिनवर प्रक्रिया करून लाखो रुपये कमवायचे. त्यामुळे सोयाबिन तेल उत्पादक कंपन्यांना अच्छे दिन आले आहेत. केंद्र सरकारने जैवतंत्रज्ञानाने निर्मित केलेल्या (जीएम) सोयाबिनच्या बियाण्यांना बंदी घातलेली आहे. अमेरिका व ब्राझील सारख्या देशांत जैवतंत्रज्ञानाने निर्मित सोयाबिनचे मोठय़ा प्रमाणात उत्पादन घेतले जाते. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे उत्पादन जास्त त्यामुळे उत्पादन खर्च कमी अशी परिस्थिती तेथे आहे. तरीही या शेतकऱ्यांशी भारतातील शेतकरी, जिरायत शेतकरी तुटपुंज्या तंत्रज्ञानासह स्पर्धा करत असताना सरकारने त्याला मदत करण्याच्या ऐवजी भरमसाट आयात करून त्याला खड्डय़ातच घातले आहे. जैविक पद्धतीने उत्पादित झालेल्या सोयाबिनपासून खाद्यतेलाची निर्मिती होते, हे जैवतंत्रज्ञानाचे सोयाबिन आयात करून त्यापासून तेल उत्पादन केले जाते व इथले ग्राहक ते तेल खातात. शिवाय या अमेरिकेतून जैव-सोयाबिनपासून बनवलेले अनेक पदार्थ भारतात मोठय़ा प्रमाणात आयात होतात, त्याला कुणाचीच हरकत नाही. मात्र भारतात, जैवतंत्रज्ञानाच्या सोयाबिनचे उत्पादन करायला बंदी हा मोठाच विनोद आहे. जैवतंत्रज्ञानापासून बनलेल्या बियाण्यांच्या उत्पादनातून मानवी आरोग्याला जर धोका असेल, तर आयात केलेल्या उत्पादनांना धोका नाही आणि भारतात जर उत्पादन झाले तर त्याला धोका हा जावईशोध कुणी लावला याबद्दल आता बोलण्याची वेळ आलेली आहे. कारण हायब्रिड वाण मोठय़ा प्रमाणामध्ये किडी व रोगांना बळी पडू लागले आहेत. तांबेरासारख्या हवेतल्या विषाणूमुळे सोयाबिन पीक मोठय़ा प्रमाणात बळी पडू लागले आहे. त्यास प्रतिकार करणाऱ्या प्रजाती निर्माण होणे गरजेचे आहे.\n‘सोपा’ या सोयाबिन प्रक्रियादारांच्या शिखर संस्थेने मध्य प्रदेशातील उत्पादन या वर्षी १७ टक्क्यांनी कमी होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यातच आता सोयाबिन वायदा बाजाराचा विचार केला तर, तेथे सोयाबिनच्या दरात एक टक्का वाढ झाली आहे. पुढेही वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत. या घडामोडींचा परिणाम हा खाद्यतेलावरही दिसून येतो. देशांतर्गत बाजारात सोया तेल आणि पामतेलाच्या दरांत जवळपास पाच टक्क्यांनी वाढ झाली आहे. चालू हंगामात देशभर जुलै महिन्यातील सोयाबिन उत्पादन अंदाजित ११५ लाख टनांवरून कमी होऊन १०० लाख टन इतके नोंदवले गेले. म्हणजे १५ लाख टनांनी (१५ टक्के) घट. देशात २०१६-१७ या वर्षांत सोयाबिन उत्पादन ११५ लाख टन इतके नोंदवले गेले होते. उत्पादनात घट होणार असूनही शेतकऱ्यांकडून कमी दरात सोयाबिन खरेदी केले जात आहे, हा एका मोठय़ा कटाचा भाग आहे हे सहज लक्षात येते. सोयाबिनची मळणी झाल्यावर शेतकरी त्वरित सोयाबिन बाजारात विक्रीस नेत असतो. कारण त्याच्याकडे एवढे सोयाबिन ठेवण्यासाठी जागा अथवा गोडाऊन नाही. वाहतुकीचाही प्रश्नच, कारण दोनदा वाहतूक करणे परवडत नाही. मजूर, पाणीपट्टी, बियाणे, औषधे आदींचे त्याचे देणे असते. त्यामुळे देणेकरी घरी येत असल्यामुळे त्वरित सोयाबिन विकून अगोदर देणेकऱ्यांचे देणे भागवू या या विचारात तो असतो. एकदा बाजारात सोयाबिन विक्रीस नेल्यावर व्यापारी आद्र्रतेमध्ये शेतकऱ्यांची लूट करीत असतो. १४ टक्के आद्र्रता असल्याचे कारण सांगून दरात मोठी लूट केली जाते. एकाच वेळी कापणी होते व सर्व शेतकरी एकाच वेळी सोयाबिन बाजारात आणतात, हेही दर पडण्यामागे मोठे कारण आहे. या सर्वामुळे हमीभाव तर दूरच उत्पादनखर्चदेखील निघत नाही, अशी त्याची स्थिती झालेली असते. मिळेल तो दर घेऊन निदान पैसे तर हाती आले या विचाराने तो घरी येतो. पण गावात आल्यावर लगेच त्याचा आहे तो खिसा रिकामा झालेला असतो. आहे तेवढे तो देणेकऱ्यांचे देऊन बसतो. बारदानाचे पैसेदेखील त्याच्या अंगावर बसलेले असतात. इकडे कमी दराने सोयाबिन घेतलेल्या व्यापाऱ्यांची मात्र चंगळ झालेली असतो. ठरावीक तेल कंपन्यांशी अगोदरच साटेलोटे असल्याने तो मात्र अधिक खुशीत असतो. शेतकरी मात्र पुन्हा निराशेच्या गत्रेत जातो. शेतकऱ्यांकडून माल विकून झाला की पुन्हा सोयाबिनचे भाव वाढतात. यंदाही हेच होणार आहे.\nगेल्या आठवडय़ात बंगळूरु परिसरातल्या बाजार समित्यांमध्ये येथील बाजार समितीत सोयाबिनला ३५०० ते ४२०० रु. दर मिळाला. मग महाराष्ट्रातच १८०० ते २७०० रुपयांपर्यंत दर का गेल्या महिन्यात हरभऱ्याच्या दरात २० टक्के, तुरीच्या दरात जवळपास १० टक्के, मुगाच्या दरात १४ टक्के, तर उडदाच्या दरात सरासरी १५ टक्क्यांनी घसरण नोंदवली गेली आहे. सध्या देशात डाळींच्या मागणीपेक्षा साठा हा मोठय़ा प्रमाणात आहे. हे जरी खरे असले तरी देशाची वर्षभराची डाळींची मागणी ही २४० लाख टन इतकी आहे आणि या वर्षी देशात २२१ लाख टन इतकेच डाळींचे उत्पादन झाले; तर ५७ लाख टन डाळींची आयात करण्यात आली आहे. पण या वर्षी तर डाळीचे उत्पादन तोकडे असूनही तूर, मूग, उडीद यांचे भाव पडलेले आहेत. ते शेतकऱ्यांच्या अगतिकतेचा फायदा घेण्यासाठीच. अशा प्रकारे बाजारपेठेत तेजीमंदीची अस्थिरता निर्माण करून भाव पाडण्याचे उद्योग करून अमाप पसा कमावणारे दिवसेंदिवस गडगंज होत आहेत. पण ज्या शेतकऱ्याच्या जिवावर हे धंदे चालू आहेत. तो या तेजीमंदीच्या दुष्टचक्रात पिळला जात आहे. महागाईच्या नियंत्रणाखाली उपाययोजना तर होतात पण त्याचा फायदा ग्राहकांना मिळत नाही. एका बाजूला ग्राहकांची होरपळ होते आहे, तर दुसऱ्या बाजूला उत्पादक देशोधडीस लागतो आहे. या दोघांच्या जिवावर जगणारी बांडगुळे मात्र दिवसेंदिवस अधिकच बलदंड होत आहेत.\nलेखक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि विद्यमान खासदार आहेत. ईमेल : rajushetti@gmail.com\nताज्या बातम्यांसाठी लो���सत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nVIDEO : शिवाजी नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणा...\nशिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याबद्दल शरद म्हणतो, 'नजरेचा इशारा इकडे तिकडे झाला तरी...'\n'या' बॉलिवूड अभिनेत्रीचे होते पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत अफेअर\nया देशात सापडला ९० वर्षांपूर्वीचा मिकी माऊस\n‘तान्हाजी'च्या ट्रेलर लाँचला पत्रकाराने तैमुरबद्दल विचारला 'हा' मजेदार प्रश्न, सैफ म्हणाला...\nबनावट नोटांप्रकरणी एकही गुन्हा दाखल नाही\n‘कर्करोग योद्धय़ां’कडून राज्यात २०३४ शस्त्रक्रिया\nअमित शहांकडून झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अयोध्येचा मुद्दा\nभारतीय क्रिकेटमध्ये गुलाबी क्रांती\nयूएनएससीमध्ये पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित\n‘देशातील राष्ट्रीय महामार्गाच्या ५६६ प्रकल्पांना विलंब’\nकाश्मीरमध्ये दुकाने, व्यापारी संकुले दुसऱ्या दिवशीही बंद\nकेंद्र सरकारच्या नोकऱ्यांमधील ७ लाख पदे रिक्त\n‘काश्मीरमध्ये संपूर्ण निर्बंध असल्याचा आरोप करणाऱ्या याचिका चुकीच्या’\nप्रकाशझोतातील कसोटीकडे मनोरंजन म्हणून पाहू नये\n\"नथुराम गोडसे आमच्या मनात\" म्हणत सुभाषचंद्र बोस यांच्या पणतीने केली पूजा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/category/science-technology/page/3/?vpage=2", "date_download": "2019-11-22T00:51:46Z", "digest": "sha1:5B5ZTUVBYYDNHG37EC7GM6BXTHGGDFGS", "length": 13784, "nlines": 145, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "विज्ञान / तंत्रज्ञान – Page 3 – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ November 21, 2019 ] प्रयोगशील गायिका नीला भागवत\tव्यक्तीचित्रे\n[ November 21, 2019 ] लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर\tव्यक्तीचित्रे\n[ November 21, 2019 ] खेचून मिळवा\tकविता - गझल\n[ November 20, 2019 ] पं.नारायणराव बोडस\tव्यक्तीचित्रे\n२२ डिसेंबर – वर्षातील सर्वात लहान दिवस\nआज वर्षातील सर्वात लहान दिवस आहे. आज केवळ १० तास ४७ मिनिटे सुर्याचे दर्शन घडणार आहे. व उर्वरित तासांची रात्र असणार आहे. २२ डिसेंबर रोजी सुर्य सगळ्यात जास्त दक्षिणेकडे असतो. या बिंदूला ‘विंटर सोल्सस्टाईल’ असे म्हणतात. या बिंदूवर सुर्य असताना हा दिवस वर्षातील सर्वात लहान दिवस आणि सर्वात मोठी रात्र ठरते. दिवस व रात्रीचा कालावधी हा […]\nस्पॅम फोन कॉलमध्ये भारताचा जगात दुसरा नंबर\nस��पॅम फोन कॉल अर्थात अनावश्यकपणे येणार्‍या फोन कॉलची संख्या भारतात एवढी मोठी आहे की भारताचा जगात चक्क दुसरा नंबर लागतो. ही माहिती दिली आहे आपल्याला येणाऱ्या फोनचा नंबर तात्काळ मोबाइल स्क्रीन वर दाखवणाऱ्या ट्रुकॉलर (Truecaller) या ॲपच्या निर्मात्यांनी. […]\nजपानमध्ये जन्मले पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स बालक\nमिस्टर इंडिया चित्रपटातील मुख्य पात्र अदृश्य होऊन बोलते आणि कोणालाही ते पात्र दिसत नाही. जपानमध्ये हा प्रकार वास्तवात उतरला असून आर्टिफिशियल इंटेलिजन्स असलेले एक अदृश्य पात्र तेथे अस्तित्वात आले आहे. […]\nरोबोटला नागरिकत्व बहाल करणारा सौदी अरेबिया पहिला देश\nजगभर कृत्रिम बुद्धिमतेची चर्चा सुरू असताना चक्क रोबोटला तेल व्यापारात प्रगत मानल्या जाणाऱ्या सौदी अरेबिया देशाने नागरिकत्व बहाल केले आहे. या रोबोटचे नाव सोफीया असे असून सोफियाची निर्मिती हाँगकाँगच्या हॅन्सन रोबोटिक्स या कंपनीचे संस्थापक डेव्हिड हॅन्सन यांनी केली आहे. […]\nसोशल मीडियाचा काळा ‘फेस’\nसोशल मीडियाचं हे जग जितकं आभासी तितकंच असत्याच्या धाग्यांनी विणलेलं असल्याचं वास्तव समोर येत असल्याने भविष्यात अधिक जबाबदारीने या माध्यमाचा वापर करावा लागणार आहे. […]\n‘वैज्ञानिक दृष्टीकोन’ हा हल्ली वाक्प्रचार म्हणून वापरला जातो असं माझं मत आहे. आपल्याला न पटलेल्या गोष्टींवर हा वाक्प्रचार एखाद्याच्या तोंडावर फेकून मारला, की मग पुढची चर्चाच खुंटते. […]\nहृदय – प्रत्यारोपणाची पन्नास वर्षे\nआज आपण हार्ट- ट्रान्स्प्लांट (हृदय-प्रत्यारोपण) बद्दल बोलतो. अगदी साध्या भाषेत बोलायचे तर एका जिवंत माणसाच्या शरीरातील निकामी हृदय काढून त्याजागी दुसरे सुस्थितीतील हृदय बसविणे व ते चालते करणे ही प्रक्रिया म्हणजे हृदय-प्रत्यारोपण३ डिसेंबर १९६७ रोजी दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊन शहरात, ग्रुटे शुर रुग्णालयात, डॉ ख्रिश्चन बर्नार्ड यांनी पहिली हृदय-प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली त्या घटनेला गेल्या वर्षी पन्नास वर्षे पूर्ण झाली. […]\nगाथा यशाची, वैभववाडीतील सुपुत्राची…\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील मांगवली गावचे सुपुत्र श्री महेश संसारे यांच्या यशाची गाथा आजच्या तरुण पिढीला प्रेरणादायी आहे. जिद्द, चिकाटी आणि मेहनत याचे मूर्तिमंत उदाहरण त्यांनी आपल्या कर्तृत्वा��ुन कृषिक्षेत्राला प्रदान केले. […]\nगार्डियन वृत्तपत्रात आलेल्या Andrew Brown यांच्या लेखाचा हा अनुवाद. यात गॉर्डन यांनी गुगलमुळे वृत्तपत्रांवर होणाऱ्या परिणामांची चर्चा केली आहे. […]\nव्हॉट्सएप चा वापर कमी करा\nसध्या सर्वत्र सोशल मेडियाचा धुमाकुळ आहे. त्यातल्या त्यात व्हॉटस एप चा बोलबाला आहे. सोशल मेडियाने सर्वांना एकत्र आणण्याचे काम उत्तम रित्या केले आहे, म्हणतात सोशल मेडियामुळे जग जवळ आले आहे. हे काही अंशी खरे ही आहे, मात्र चांगल्या फायेदेशीर बाबींचा गैरवापर कसा करावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे व्हॉट्सएप आहे. * या व्हॉट्सएप मुळे लोकांची क्रय शक्ती […]\nप्रयोगशील गायिका नीला भागवत\nज्येष्ठ सारंगीवादक आणि हिंदूस्तानी शास्त्रीय गायक व संगीतकार उस्ताद सुलतान खान\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्री ओपनिंग सेशन (BSE /NSE) August 14, 2019 विलास गोरे\nअंदमान – बाराटांग बेट June 3, 2019 विलास गोरे\nअंदमान – ‘रॉस’ व ‘नॉर्थ बे’ आयलंडस May 24, 2019 विलास गोरे\nसेल्युलर जेल – पोर्ट ब्लेअर, अंदमान May 13, 2019 विलास गोरे\nराष्ट्रीय शेअर बाजार (NSE) व निफ्टी April 30, 2019 विलास गोरे\nसेन्सेक्स विषयी सर्व काही April 23, 2019 विलास गोरे\nशेअर मार्केटशी मैत्री April 4, 2019 विलास गोरे\nआभास (दिर्घ कथा) April 1, 2019 विलास गोरे\nफणस (लघु कथा) March 24, 2019 विलास गोरे\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.discovermh.com/rajur-shri-rajureshwar/", "date_download": "2019-11-21T23:38:07Z", "digest": "sha1:UP3AY3JVNYJEJ5JAFR7CPT3KCQZCPCLH", "length": 9647, "nlines": 209, "source_domain": "www.discovermh.com", "title": "ग्रामदेवता : जालन्यातील राजूरचं ग्रामदैवत श्री राजूरेश्वर | Discover Maharashtra", "raw_content": "\nमराठी ऐतिहासिक PDF पुस्तके\nमराठी ऐतिहासिक PDF पुस्तके\nHome Video ग्रामदेवता-जत्रा ग्रामदेवता : जालन्यातील राजूरचं ग्रामदैवत श्री राजूरेश्वर\nग्रामदेवता : जालन्यातील राजूरचं ग्रामदैवत श्री राजूरेश्वर\nग्रामदेवता : जालन्यातील राजूरचं ग्रामदैवत श्री राजूरेश्वर\nग्रामदेवता : जालन्यातील राजूरचं ग्रामदैवत श्री राजूरेश्वर\nPrevious articleदुर्ग संवर्धन मोहीम किल्ले गोरखगड\nNext articleसिंहगड वरील ऐतिहासिक स्मारक उजेडात\nमहाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra ��ा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.\nनळदुर्ग | मैलारपूरच्या खंडोबाची जत्रा\nसिंधुदुर्ग | कणकवलीमधील खारेपाटणची कालभैरव जत्रा\nशिवाजी महाराजांचे आरमार | भाग ६\nSADASHIV JIJABA AMRALE on बा रायगड परिवार महाराष्ट्र\nCHANDRASHEKHAR MADHAV KIRTANE on मराठी ऐतिहासिक पुस्तके PDF स्वरुपात\nArun Shinde on संपूर्ण ज्ञानेश्वरी PDF स्वरूपात\nRahul nalawade on शिवाजी महाराजांचे आरमार | भाग १\nमहाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे. वरील विषयाला अनुसरून आपल्याकडे काही लेख कोणत्याही भाषेत असतील तर आम्हाला नक्की पाठवा ते तुमच्या नावासह टाकण्यात येतील.\nलेख पाठवण्यासाठी येथे क्लिक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/india-vs-new-zealand-icc-cricket-world-cup-2019-2-1911073/", "date_download": "2019-11-22T01:07:49Z", "digest": "sha1:ZS4VIG5WF4OYW2NOONHAQ6PXCQPOFD6C", "length": 18035, "nlines": 191, "source_domain": "www.loksatta.com", "title": "India vs New Zealand ICC Cricket World Cup 2019 | तुल्यबळ लढतींची परंपरा कायम? | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनायजेरियन नागरिकांना घर भाडय़ाने देणाऱ्या ५ जणांवर गुन्हा\nसिडकोच्या घरांची सोडत आगरी कोळी भवनात\nवाहतूक कोंडीवरून नगरसेवक आक्रमक\nकांदा दराची चढाई सुरूच\nधुळ्यात महाआघाडीचा प्रयोग यशस्वी होणार\nक्रिकेट वर्ल्ड कप 2019 »\nतुल्यबळ लढतींची परंपरा कायम\nतुल्यबळ लढतींची परंपरा कायम\nविश्वचषक क्रिकेट स्पर्धेत १९८७ आणि २००३चे अपवाद वगळल्यास न्यूझीलंडचे आव्हान भारतासाठी जड गेले आहे.\nविश्वचषक क्रिकेट स्पर्धेत १९८७ आणि २००३चे अपवाद वगळल्यास न्यूझीलंडचे आव्हान भारतासाठी जड गेले आहे. त्यामुळे एकदिवसीय क्रिकेटमधील आकडेवारी भारतासाठी अनुकूल असली तरी विश्वचषकात झालेल्या सात सामन्यांमध्ये न्यूझीलंड भारतापेक्षा ४-३ सरस ठरला आहे. आता १६ वर्षांनी हे दोन संघ एकमेकांशी विश्वचषकात सामना करणार आहेत. विश्वचषकामधील दोन्ही संघांच्या सामन्यांचा आढावा घेतल्यास विजयाचे दोलक कधी न्यूझीलंडकडे तर कधी भारताकडे राहिले आहे. परंतु गेल्या काही वर्षांतील न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकांमधील वर्चस्वपूर्ण कामगिरी ही भारतासाठी अनुकूल ठरते आहे.\n१९७५च्या विश्वचषकात अ-गटातील लढतीत भारताने प्रथम फलंदाजी करता ६० षटकांत २३० धावा केल्या. यात सय्यद अबिद अलीचे ७० धावांचे योगदान होते. मग ग्लेन टर्नरच्या (११४*) शतकामुळे न्यूझीलंडने भारतावर चार गडी राखून विजय मिळवला. १९७९ च्या विश्वचषकात पुन्हा न्यूझीलंड आणि भारत एकाच गटात समाविष्ट करण्यात आले होते. लान्स केर्न्‍स आणि ब्रायन मॅकेशिने यांनी प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताचा डाव १८२ धावांत गुंडाळला. यात सुनील गावस्करने अर्धशतकी खेळी साकारली. मग न्यूझीलंडने दोन फलंदाजांच्या मोबदल्यात भारताचे आव्हान पार केले. ब्रूस एडगर (८४) न्यूझीलंडच्या विजयाचा शिल्पकार ठरला.\nन्यूझीलंडची मक्तेदारी भारताने १९८७ च्या विश्वचषकात संपुष्टात आणली. अ-गटातील दोन्ही सामने भारताने जिंकले. एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारताने नवज्योतसिंग सिद्धू (७५) आणि कपिलदेव (७२*) यांच्या फलंदाजीच्या बळावर ७ बाद २५२ धावा केल्या आणि न्यूझीलंडला निर्धारित षटकांमध्ये ८ बाद २३६ धावांवर रोखले. मणिंदर सिंग आणि रवी शास्त्री यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. उभय संघांमध्ये ३१ ऑक्टोबर १९८७ या दिवशी नागपूरला झालेला सामना ऐतिहासिक ठरला. कारण चेतन शर्माने विश्वचषकातील पहिलीवहिली हॅट्ट्रिक नोंदवली आणि निवृत्तीच्या उंबरठय़ावरील सुनील गावस्करने एकदिवसीय क्रिकेटमधील पहिले शतक साकारले. भारताने न्यूझीलंडला ९ बाद २२१ धावांवर रोखले. चेतनने केन रुदरफोर्ड, इयान स्मिथ आणि इवेन चॅटफिल्ड यांचे लागोपाठच्या चेंडूंवर त्रिफळे उद्ध्वस्त केले. मग ३२.१ षटकांत भारताने एक बाद २२४ धावा करताना हे लक्ष्य सहज पेलले. कृष्णम्माचारी श्रीकांत (७५) आणि गावस्कर यांनी १३६ धावांची नोंदवलेली सलामी महत्त्वपूर्ण ठरली.\n१९९२ च्या विश्वचषकात राऊंड रॉबिन लीग पद्धती वापरली असताना गृहमैदानांचा फायदा उचलत न्यूझीलंडचा संघ साखळीत अव्वल ठरला होता. डय़ुनेडिन येथे झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने भारतावर चार गडी राखून शानदार विजय मिळवला. सचिन तेंडुलकर (८४) आणि मोहम्मद अझरुद्दीन (५५) यांच्या अर्धशतकांच्या बळावर भारताने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद ���३० धावा उभारल्या. मग मार्क ग्रेटबॅच (७३) आणि अँडय़ू जोन्स (६७) यांच्या अर्धशतकांच्या बळावर न्यूझीलंडने हे लक्ष्य आरामात पार केले.\n१९९९ च्या विश्वचषकामधील ‘सुपर सिक्स’ टप्प्यात न्यूझीलंडने भारताचा पाच गडी राखून पराभव केला. या सामन्यात अजय जडेजाच्या ७६ धावांच्या खेळीच्या बळावर भारताने ६ बाद २५१ ही धावसंख्या उभी केली. त्यानंतर न्यूझीलंडने ४८.२ षटकांत हे लक्ष्य साध्य केले. मॅट हॉर्नने ७४ आणि रॉजर ट्वोसने ६० धावा केल्या.\n२००३ च्या विश्वचषकात पुन्हा ‘सुपर सिक्स’ टप्प्यातच भारताची न्यूझीलंडशी गाठ पडली. परंतु यावेळी न्यूझीलंडचा सात गडी राखून आरामात धुव्वा उडवला. झहीर खानच्या भेदक माऱ्याच्या बळावर किवी संघ १४६ धावांवर गारद झाला. मग मोहम्मद कैफ (६८) आणि राहुल द्रविड (५३) यांच्या फलंदाजीमुळे भारताचा विजय सुकर झाला.\nयाशिवाय, चालू वर्षांच्या पूर्वार्धात न्यूझीलंडमधील पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताने ४-१ अशी मर्दुमकी गाजवली होती. या मालिकेत मोहम्मद शमीने मालिकावीर पुरस्कार पटकावला. २०१७ च्या उत्तरार्धात भारताने न्यूझीलंडविरुद्धची गृहमैदानांवर तीन सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली होती. या मालिकेत विराट कोहलीने मालिकावीर पुरस्कार प्राप्त केला होता. त्याआधी, २०१६च्या उत्तरार्धात झालेल्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतही भारतानेच अमित मिश्राच्या फिरकीच्या बळावर ३-२ अशी सरशी साधली होती. न्यूझीलंडविरुद्धच्या गेल्या अडीच वर्षांतील तीन मालिका जिंकल्यामुळे भारताचे पारडे जड असले, तरी विश्वचषकामधील आतापर्यंतच्या कामगिरीआधारे न्यूझीलंड हा भारताशी तुल्यबळ संघच आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nVIDEO : शिवाजी नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणा...\nशिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याबद्दल शरद म्हणतो, 'नजरेचा इशारा इकडे तिकडे झाला तरी...'\n'या' बॉलिवूड अभिनेत्रीचे होते पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत अफेअर\nया देशात सापडला ९० वर्षांपूर्वीचा मिकी माऊस\n‘तान्हाजी'च्या ट्रेलर लाँचला पत्रकाराने तैमुरबद्दल विचारला 'हा' मजेदार प्रश्न, सैफ म्हणाला...\nबनावट नोटांप्रकरणी एकही गुन्हा दाखल नाही\n‘कर्करोग योद्धय़ां’कडून राज्यात २०३४ शस्त्रक्रिया\nअमित शहांकडून झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अयोध्येचा मुद्दा\nभारतीय क्रिकेटमध्ये गुलाबी क्रांती\nयूएनएससीमध्ये पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित\n‘देशातील राष्ट्रीय महामार्गाच्या ५६६ प्रकल्पांना विलंब’\nकाश्मीरमध्ये दुकाने, व्यापारी संकुले दुसऱ्या दिवशीही बंद\nकेंद्र सरकारच्या नोकऱ्यांमधील ७ लाख पदे रिक्त\n‘काश्मीरमध्ये संपूर्ण निर्बंध असल्याचा आरोप करणाऱ्या याचिका चुकीच्या’\nप्रकाशझोतातील कसोटीकडे मनोरंजन म्हणून पाहू नये\n\"नथुराम गोडसे आमच्या मनात\" म्हणत सुभाषचंद्र बोस यांच्या पणतीने केली पूजा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/national/bs-dhanoa-who-presented-blue-print-for-revenge-of-the-pulwama-attack-33414.html", "date_download": "2019-11-21T23:30:51Z", "digest": "sha1:IHRBJT3GK4Q4DFU2ALZJJ7LVZG23PBPG", "length": 16789, "nlines": 139, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्याची ब्लू प्रिंट सादर करणारे बीएस धानोआ", "raw_content": "\nरात्री उशिरा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये 1 तास 10 मिनिटे बैठक, सत्तास्थापनेचा फॉर्म्युला निश्चित\n#Me Too : इंडियन आयडॉल शोमधून अनू मलिक यांची पुन्हा हकालपट्टी\nशरद पवारांच्या नेतृत्वातील सरकार पाच वर्षे टिकेल : रोहित पवार\nपुलवामा हल्ल्याचा बदला घेण्याची ब्लू प्रिंट सादर करणारे बीएस धानोआ\nनवी दिल्ली : पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये घुसून भारतीय वायूसेनेने शेकडो दहशतवाद्यांचा खात्मा केला. 14 फेब्रुवारीला झालेल्या पुलवामा हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले होते. अवघ्या 12 दिवसात भारताने याचा बदला घेतला. मंगळवारी पहाटे साडे तीन वाजता वायूसेनेने ही कारवाई केली. यानंतर सकाळी कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची बैठक झाली. यामध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी कारवाईबाबत …\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nनवी दिल्ली : पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये घुसून भारतीय वायूसेनेने शेकडो दहशतवाद्यांचा खात्मा केला. 14 फेब्रुवारीला झालेल्या पुलवामा हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले होते. अवघ्या 12 दिवसात भारताने याचा बदला घेतला. मंगळवारी पहाटे साडे तीन वाजता वायूसेनेने ही कारवाई केली. यानंतर सकाळी कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची बैठक झाली. यामध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ���जित डोभाल यांनी कारवाईबाबत माहिती दिली. या हल्ल्यात जैश ए मोहम्मदचे 25 टॉप कमांडर मारल्याचंही त्यांनी सांगितलं.\nउरी हल्ला झाला तेव्हा भारताने पीओकेमध्ये घुसून दहशतवाद्यांना मारलं होतं. यावेळी त्याच्याही पुढे जात म्हणजे पाकिस्तानमधील बालाकोटमध्ये जाऊन हल्ला केला. वायूसेनेच्या या ऑपरेशनचं नेतृत्त्व केलं ते एअर फोर्स चीफ मार्शन बिरेंद्र सिंह धानोआ यांनी. पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी एअर स्ट्राईकची आयडिया त्यांनी दिली आणि सरकारकडूनही याला तातडीने मंजुरी मिळाली. त्यानंतर प्रत्यक्ष कार्यवाहीचं नियोजन सुरु झालं. सरकार आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांचीही यामध्ये भूमिका असली तरी धानोआ यांचा प्रदीर्घ अनुभव यासाठी कामी आला.\nकोण आहेत बीएस धानोआ\nबीएस धानोआ यांना 37 वर्षांचा अनुभव आहे. पुलवामा हल्ल्याचा बदला कसा घ्यायचा याची आयडिया त्यांनीच दिली. विशेष म्हणजे बीएस धानोआ यांना रात्रीच्या वेळी हल्ला कसा करायचा याचा विशेष अनुभव आहे.\nपाकिस्तानसोबत झालेल्या कारगिल युद्धात बीएस धानोआ यांनी स्क्वाड्रन म्हणून जबाबदारी घेतली आणि तत्कालीन एअर चीफ मार्शल एवाय टिपणीस यांच्यासोबत समन्वय साधत शत्रूंना पळता भूई थोडी केली होती. कारगिल युद्धात वायूसेनेने जी कामगिरी केली होती, त्यामध्ये धानोआ यांचा मोलाचा वाटा होता.\nबीएस धानोआ यांनी विविध क्षेत्रात काम केलंय. फायटर बेसचे कमांडर म्हणून तर त्यांनी जबाबदारी पाहिलीच आहे, शिवाय भारतीय लष्कराला त्यांनी परदेशातही प्रशिक्षणासाठी नेलं आहे.\n1999 साली धानोआ यांचा वायूसेना पुरस्काराने गौरव करण्यात आला होता. तर 2015 मध्ये त्यांचा अति विशेष सेवा मेडल देऊन सन्मान करण्यात आला होता.\nभारतीय वायू सेनेने नष्ट केलेल्या दहशतवाद्यांच्या कॅम्पमध्ये फायरिंज रेंज, स्फोटक परिक्षण केंद्र, प्रशिक्षकांसाठी वातानुकूलित कार्यालये, प्रशिक्षण घेणाऱ्या दहशतवाद्यांसाठी सुविधा, स्विमिंग पूल, मनोरंजन केंद्र अशा सर्व सुविधा या कॅम्पमध्ये होत्या. यासाठी पैसा पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआय आणि पाकिस्तानी लष्कराकडून दिला जायचा. पुलवामा हल्ल्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दहशतवादी जमा झाले होते.\nभारतीय वायूसेनेच्या कारवाईत दहशतवादी, प्रशिक्षक, टॉप कमांडर आणि जिहादी मारले गेले. मा���ल्या गेलेल्या कमांडरमध्ये जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहरचे दोन भाऊ आणि मेहुण्याचाही समावेश आहे. विशेष म्हणजे या कॅम्पमध्ये 42 आत्मघातकी दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं जात होतं. या दहशतवाद्यांची यादीच भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या हाती लागली आहे.\nपाकिस्तानात सोने 86 हजारांवर, टोमॅटोचा दर तब्बल......\n मोदी, राष्ट्रपतींचा फोटो वापरल्यास मोठी कारवाई\nआरोपी म्हणतो जामीन द्या, वर्षभर फेसबुक वापरणार नाही\nऑस्ट्रेलियन क्रिकेटर ग्लेन मॅक्सवेल 'या' भारतीय मुलीशी लग्न करणार \nपाकिस्तानमध्ये रेल्वेत भीषण स्फोट, 65 प्रवाशांचा मृत्यू, अनेकांच्या धावत्या रेल्वेतून…\nविराट कोहलीला जीवे मारण्याचा दहशतवाद्यांचा कट\nPHOTO : मोदींची जवानांसोबत दिवाळी, मिठाई भरवत साजरा केला सण\nभारताचं पाकिस्तानला चोख उत्तर, लष्कराकडून 4 दहशतवादी तळ उद्ध्वस्त\nउद्धव ठाकरेंचं ठाण्यात जंगी स्वागत, ठाणे महापालिकेत सेनेचा बिनविरोध महापौर\nLIVE : सत्तास्थापनेचा दावा शनिवारी संजय राऊत यांचे संकेत\n‘उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनायचं आहे हे आधी माहीत असतं तर…\nवडेट्टीवारांच्या वक्तव्याने नवी चर्चा, दुसऱ्या टर्ममध्ये राष्ट्रवादीला मुख्यमंत्रिपद मिळण्याची चिन्हं\nउद्धव ठाकरेंविरोधात पोलिसात तक्रार, फसवणूक केल्याचा आरोप, औरंगाबादेतील दोन नेत्यांचीही…\nसाडे पाच तासांच्या चर्चेनंतर काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक संपली\nमाथेफिरुचा 7 जणांवर कोयत्याने हल्ला, मानेवर, डोक्यात वार, जखमींमध्ये 5…\nपवार-मोदी 45 मिनिटे भेट, शरद पवारांनी मोदींना दिलेलं पत्र जसंच्या…\nरात्री उशिरा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये 1 तास 10 मिनिटे बैठक, सत्तास्थापनेचा फॉर्म्युला निश्चित\n#Me Too : इंडियन आयडॉल शोमधून अनू मलिक यांची पुन्हा हकालपट्टी\nशरद पवारांच्या नेतृत्वातील सरकार पाच वर्षे टिकेल : रोहित पवार\n“शिवसेना ठरवेल तेच होईल, सत्तेचा जोकर शिवसेनेच्या हातात”\n ‘रंगबाज फिरसे,’ चा ट्रेलर लाँच\nरात्री उशिरा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये 1 तास 10 मिनिटे बैठक, सत्तास्थापनेचा फॉर्म्युला निश्चित\n#Me Too : इंडियन आयडॉल शोमधून अनू मलिक यांची पुन्हा हकालपट्टी\nशरद पवारांच्या नेतृत्वातील सरकार पाच वर्षे टिकेल : रोहित पवार\n“शिवसेना ठरवेल तेच होईल, सत्तेचा जोकर शिवसेनेच्या हातात”\nबैलाला ठार मारण्यासाठी वापरलेला जेसीबी जप्त, आता आरोपींचा शोध सुरु\nजेसीबीने बैलाची हत्या करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल, क्रूरतेचं कारण समोर\nदिवेघाटात वारकऱ्यांच्या दिंडीत जेसीबी घुसला, संत नामदेवांच्या वंशजासह दोघांचा मृत्यू\nजगताप-लांडगे टेन्शनमध्ये, शेवटच्या 10 मिनिटात पिंपरीत भाजपचा महापौरपदाचा अर्ज\nपुणे महापौर निवडणुकीत ट्विस्ट, महासेनाआघाडी रिंगणात, भाजपचाही उमेदवार जाहीर\nआमचं उद्दिष्ट सरकार आणणं किंवा कुठल्या व्यक्तीला मुख्यमंत्री करणं नाही : नितीन गडकरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.com/karnataka-assembly-election-results-2018-congress-offering-jds-kumaraswamy-to-chief-ministers-post/", "date_download": "2019-11-21T23:23:12Z", "digest": "sha1:DTDFZZXQG3NJL6NX2PN67MRK2I6C4DWP", "length": 5408, "nlines": 96, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates काँग्रेसचा जनता दल सेक्युलरला पाठिंबा", "raw_content": "\nउत्तर महाराष्ट्र – नाशिक\nपश्चिम महाराष्ट्र – पुणे\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nकाँग्रेसचा जनता दल सेक्युलरला पाठिंबा\nकाँग्रेसचा जनता दल सेक्युलरला पाठिंबा\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nराज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला असतानाच कर्नाटकातल्या त्रिशंकू अवस्थेनंतर सत्ता स्थापनेची गणितं बदलली आहेत.\nसर्वात कमी जागा मिळालेला जनता दल सेक्युलर अर्थात जेडीएस या पक्षाचा मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. सोनीया गांधीच्या फोननंतर आघाडीच्या प्रयत्नांन यश आलं असून कुमारस्वामींना मुख्यमंत्री पदाच्या ऑफरसह जनता दलाला काँग्रेसने पाठिंबा जाहीर केला आहे. काँग्रेसचा प्रस्ताव जनता दलाने स्विकारल्याची माहिती गुलामनबी आझाद यांनी दिली आहे.\nPrevious मतपत्रिकांवर निवडणुका घ्या, शंका मिटवा – उद्धव ठाकरे\nमतपत्रिकांवर निवडणुका घ्या, शंका मिटवा – उद्धव ठाकरे\nकर्नाटक निकालांवर राज ठाकरेंचं खोचक भाष्य\nभाजपानं केली कर्नाटकाची काॅंग्रेसपासून सुटका\nनिकालापूर्वी मुख्यमंत्री केदारनाथ यात्रेवर\nशिवसेना 100 च्या वर जागा जिंकेल, संजय राऊत यांना विश्वास\n‘हाऊसफुल्ल 4’ मुळे मराठी सिनेमांना थिएटर्स नाही\nथ्रेसरमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू\nकोच्ची खासदारच्या पत्नीच्या ‘या’ पोस्टमुळे नेटकरी संतापले\nनिकालापूर्वी मुख्यमंत्री केदारनाथ यात्रेवर\nशिवसेना 100 च्या वर जागा जिंकेल, संजय राऊत यांना विश्वास\n‘हाऊसफुल्ल 4’ मुळे मराठी सिनेमांना थिएटर्स नाही\nथ्रेसरमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू\nकोच्ची खासदारच्या पत्नीच्या ‘या’ पोस्टमुळे नेटकरी संतापले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/marathi", "date_download": "2019-11-21T23:57:18Z", "digest": "sha1:A7OMLXCCHSZEKRSHFBT2YLWAVW4BATL3", "length": 8176, "nlines": 63, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "Marathi – Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nराज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडून हुतात्म्यांना आदरांजली\nमुंबई: मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी झालेल्या आंदोलनात शहीद झालेल्या 105 हुतात्म्यांना आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी More...\nमहाराष्ट्र राज्य हुतात्मा दिवसी शहीदाना भावपुर्ण श्रद्धांजली\nकन्हान : – शहर युवा सामाजिक कार्य कर्ता व्दारे महाराष्ट्र राज्य हुतात्मा दिवसी More...\nकल्याणी सरोदे ला नॅशनल इंडियन ग्लोरी अवार्ड २०१९ चा सन्मान\nकांद्री – कन्हान ची मुलगी कु कल्याणी सरोदे ला राष्ट्रीय सन्मान. कन्हान : – उडिशा More...\n‘बेटी बचाओ’चा संदेश देणाऱ्या राज्यातील पहिल्या म्युरलचे लोकार्पण\nनागपूर : केंद्र शासनाने सुरू केलेल्या ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ अभियानाला बळ देण्यासाठी More...\nअर्थसहाय्यातून दिव्यांग बांधव होणार स्वावलंबी\nमहापौर नंदा जिचकार यांचा विश्वास : दिव्यांगांना व्यवसायाकरिता धनादेश प्रदान नागपूर More...\nपोलिस मित्राच्या मदतीने वाहन तपासणे आले अंगलट\nइंदोरा पो. उपनि. बकाल यांची तड़काफड़की बदली नागपूर : वाहनचालकांची कागदपत्रे तपासणीसाठी More...\nछबन अंजनकर, लता राजपूत, नरेंद्र पाटील, प्रमोद काळबांडे, डॉ. प्रमोद पोतदार यांना सी. मो. झाडे फाऊंडेशनचे पुरस्कार जाहीर\nनागपूर – सी. मो. झाडे फाऊंडेशनतर्फे देण्यात येणारे २०२० चे पुरस्कार छबन अंजनकर, More...\nकामगार प्रतिनिधींना सूचना न देताच कामावरून काढले — शिवम् फूडस् प्रशासनाचा हेकेखोरीपणा\nनागपूर: उमरेड रोडवरील बहादुरा भागातील शिवम् फूड्समधील ३ कामागारांना कुठलीही सूचना More...\nरेशीमबाग ग्राउंड, नागपुर येथे 11 वे अँग्रो व्हिजन निमित्ताने कृषी व ग्रामीण क्षेत्रासाठी शासकीय पुढाकार या विषयावर मल्टीमिडिया चित्रप्रदर्शन\nभारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या रिजनल आऊटरिच ब्यूरो, पुणे (महाराष्ट्र More...\nआमदार कृष्णा खोपडे यांनी नगरसेविका मनिषा कोठे यांचे केले अभिनंदन\nउपमहापौर पद��वर निवड झाल्याबद्दल केला सत्कार नागपूर : आमदार कृष्णा खोपडे यांनी पूर्व More...\n3 साल बाद रेप और धोखाधड़ी के आरोपी को गोवा से किया गिरफ्तार\nNovember 21, 2019, Comments Off on 3 साल बाद रेप और धोखाधड़ी के आरोपी को गोवा से किया गिरफ्तार\nराज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडून हुतात्म्यांना आदरांजली\nNovember 21, 2019, Comments Off on राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडून हुतात्म्यांना आदरांजली\nमहाराष्ट्र राज्य हुतात्मा दिवसी शहीदाना भावपुर्ण श्रद्धांजली\nNovember 21, 2019, Comments Off on महाराष्ट्र राज्य हुतात्मा दिवसी शहीदाना भावपुर्ण श्रद्धांजली\nगोंदिया: नक्सलियों के मंसूबे नाकाम\nNovember 21, 2019, Comments Off on गोंदिया: नक्सलियों के मंसूबे नाकाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "http://www.bolbhidu.com/became-youth-leader001/", "date_download": "2019-11-22T00:48:49Z", "digest": "sha1:DB4SZBYOIVMPQAB7CMTGDNMFVAI6I427", "length": 21335, "nlines": 132, "source_domain": "www.bolbhidu.com", "title": "युवानेता व्हायचं असेल ते हे वाचा. नसेल व्हायचं तरी वाचा पैसे पडत नाहीत. - BolBhidu.com", "raw_content": "\nखानाबदोश – अविनाश वीर\nनवा भि़डू नवं राज्य\nAllआपलं घरदारइलेक्शनसातबारादिल्ली दरबारमाहितीच्या अधिकारातमुंबई दरबार\nआणि मुंबई महाराष्ट्राला देणार नाही म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर चप्पलेचा वर्षाव होऊ लागला\nआंदोलने फक्त जेएनयुमध्ये होत नाही. आयआयटीमध्ये सुद्धा आंदोलन सुरु आहे.\nआणि सयाजी महाराजांनी १०१ सोन्याची नाणी डिपॉजीट भरून बँक सुरु केली.\nमराठ्यांच्या धास्तीमुळं जगातली सगळ्यात मोठी तोफ बनवण्यात आली होती.\nAll“UNCENSORED”- अमोल उदगीरकरकाळीज स्पेशलिस्टखानाबदोश – अविनाश वीरगेम ऑफ थ्रोन्सग्यान की दुकाननजरियानवा भि़डू नवं राज्यमुव्ही मदारी\nगेम ऑफ थ्रोन्समध्ये कोणाची शीट लागणार\nगेम ऑफ थ्रोन्स लिहिणारा जॉर्ज आर आर आबा नेमका हाय तरी…\nपाकिस्तानात सापडलाय गरीबांचा टिरीयन लॅनिस्टर.\nनवा भि़डू नवं राज्य\nफिल्मफेअरच्या बाहुलीला स्कूटरचा प्रवास घडवणारे सयाजी शिंदे.\nHome कट्टा युवानेता व्हायचं असेल ते हे वाचा. नसेल व्हायचं तरी वाचा पैसे पडत...\nयुवानेता व्हायचं असेल ते हे वाचा. नसेल व्हायचं तरी वाचा पैसे पडत नाहीत.\nयंदाच्या निवडणुकीत सर्वात जास्त किंमत असलेल तिकीट भाजपचं आहे. त्यानंतर सेना. कायपण म्हणा, तुम्ही कुठल्यापण गटाचे असा पण यंदा भाजपला किंमत आहे हे मान्य करायलाच लागतय. असो, तर या तिकीटस्पर्धेत किती जणांना AB फॉर्म मिळतील काही सांगता येणार नाही.\nयंदा आम्ही तरुणाईला संधी देवू हे वाक्य प्रत्येक पक्षाचं फिक्स असतय. तिकडे पवार साहेब म्हणाले तरुणांना संधी, कॉंग्रेस हायकमांड म्हणाली तरुणांना संधी आणि हिकडे भाजप सेनेवाले पण म्हणालेत निवडून येवू शकतो अशा तरुणांना संधी.\nयंदाच्या वर्षी तरुणांना जोरदार संधी आहेत. प्रत्येक ठिकाणी मंदी असली तरी राजकारणात अजून मंदी नाही ही चांगली गोष्ट आहे. असो तर तरुणांच्या संधीसाठी महत्वाची गोष्ट पाहीजे ती म्हणजे तुम्ही युवानेता असणं. आणि तुमच्या या युवानेतेगिरीला बळ देण्यासाठी पाहीजे अभ्यास.\nजिथे अभ्यासाचा विषय येतो तिथे बोलभिडू कार्यकर्ते सल्ले द्यायला येतात. त्यातही हे सल्ले फुकटचे असतात.\nअसो तर मुळ मुद्याकडे येतो.\nमी शेंगा खाल्या नाहीत मी टरफल उचलणार नाही. लोकमान्य टिळकांचा बाणा. सेम या विरोधात युवाअवस्थेत प्रत्येक युवानेत्याने दुसऱ्यांच्या शेंगाची टरफले उचललेली असतात. दूसऱ्यांची कामे करुन देणे हा युवानेत्याचा पहिला छंद असायला हवा. लग्न, मयती, जावळ, डोहाळे जेवण अशा प्रत्येक ठिकाणी कडक पांढरा स्टार्चचा शर्ट घालून दिसणारा युवक दिसलां की आपण तिथेच तो युवानेता आहे ओळखून जायचं असत.\nतो दिसताच त्याला नमस्कार करायचा असतो. जरा ओळख असली तर त्याला “काय सावकार काय चाललय” अस म्हणायचं असतं. तस म्हणलं की युवानेता लगेच म्हणतो, “आम्ही कुठलं सावकार तुम्हीच सावकार”. वास्तविक युवानेत्याला आपले पाय जमीनीवर आहेत हे दाखवायचं असत. आपण मोठ्या मनाने त्याला हा चान्स द्यायचा असतो. तुम्ही असा डॉयलॉग टाकला की हा युवानेता तुम्हाला कधीच विसरत नाही.\nतर मुक्तछंदपणे न लिहता, व्यवस्थित टप्याटप्याने आपण विषयाला हात घालू.\nदूसरा मुद्दा युवानेता कसा व्हायचं.\nएक कोल्हापूरी चप्पल दोन दिवस तेलामध्ये भिजवून ठेवावी. डोळ्यावर रेबॅनचा गॉगल. दाढी मिश्या येत असतील तर उत्तम. पण त्या दिसायला महाराजांसारख्या असाव्यात. अहो महाराजांचे विचार जपता आले नाहीत म्हणून तर युवानेता व्हायचं असत. पांढरा स्टार्चचा शर्ट मस्ट. कितीही कर्ज होवुदे पण एक लक्षात घ्यायला हवं शर्टचा स्टार्च मोडायला नको. पांढरी पॅन्ट गरजेनुसार. आणि वाहन म्हणून बुलेट. इंदौरी सायलेन्सर असेल तर अतिउत्तम.\nपहिल्या टप्यात दिसेल ती कामे करायची असतात. लक्षात ठेवा तुम्ही उगवते युवानेते आहात. अजून युवानेते नावाची पदवी तुम्हाला मिळाली नाही. त्यासाठी आपल्या वयाहून पाच ते दहा वर्ष कमी वयाच्या मुलांचा दादा, भाऊ, साहेब होण्याचा प्रयत्न करायचा असतो. आपल्या वयाच्या मुलांवर पहिल्याच टप्यात इंप्रेशन मरायला गेलात तर पहिल्याच झटक्यात बाद होवून जाल.\nतर पहिल्या टप्यात अशी अतिउत्साही शाळा, कॉलेजची मुलं हेरायची. त्यांच्याबरोबर “काय बाळ्या अभ्यास कर” वगैरे टाईप इंप्रेशन टाकायचं. रोजचं बोलणं ठेवून या पोराला आपली गरज वाटली पाहीजे याची जाणिव करुन द्यायची. या पोरांची लफडी सहज ओळखता येतात. काय म्हणते ती काय लागलं तर सांग. इतकच म्हणायचं आणि अचूक संधीची वाट पहायची.\nअखेर प्रत्येक युवानेत्याच्या आयुष्यातला तो क्षण येतो. त्या दिवशी तो “बाळ्या” दादा राडा झालाय म्हणून तुमच्याकडे पळत येतो. या टप्यावर भावनिक व्हायचं नाही. चालत गेलात तर स्टार्चचा शर्ट फाटोस्तोर मार खाल. बुलेट काढायची. त्या मुलाला मागे बसवायचं आणि तालात जायचं. कितीही मोठ्ठी भांडण होवु देत, आपण प्रत्येक माणूस हा मतदार आहे यांची परिपुर्ण जाणिव ठेवायची. “भांडण करणारा युवानेता नसतो”. आपण भांडण मिटवायची असतात. प्रकरण शांत झालं की बाळ्या त्याच्या आठदहा जणांना घेवून येतो. पहिला टप्पा यशस्वी झालेला असतो.\nआत्ता दूसऱ्या टप्यात मोठ्या घोळक्यात शिरायचं.\nहक्काची जागा म्हणजे पंचायत समिती, तहसील ऑफिस, पोलीस स्टेशनसारख्या ठिकाणच्या समोरची पानपट्टी. तिथे धडपडणारे अनेक युवानेते असतात. इथं जरा घुटमळल्यासारखं करायचं आणि थेट साहेबांच्या बंगल्यावर जायचं. साहेबांचं तिकडं काही जळू की मरु आपण मात्र बुके घेवून जायचं. बाळ्यासारख्या पोरांना फोटो काढायला लावायचां. आत्ता लक्षात ठेवा पुढची पाच, सहा वर्ष हाच फोटो मोबाईलचा स्क्रिन कवर, wtsapp डिपी आणि हाच फेसबुक डिपी.\nसाहेबांच्या वाढदिवसाची वाट बघायची.\nया दरम्यान पानपट्टीवरच्या गप्पांमध्ये खंड पडून द्यायचा नाही. आत्ता साहेबांचा वाढदिवस आला की पदरचे पैसे द्यायचे आणि साहेबांचे डिजीटल लावायला सांगायचे. मंडळ, सामाजिक ग्रुप, रक्तदान शिबीर, सामाजिक जाणीव असले उपक्रम एका बाजूला घ्यायचे. साहेब स्टेजवर आले की कानात जावून चहा सांगू की कॉफी विचारायचं. तोच फोटो पेपरात टेंभू प्रकल्पावर साहेबांसोबत सविस्तर चर्चा म्हणून छापून आणायचा.\nथो���क्यात तुम्ही या टप्यावर स्वत:ला सेट करुन टाकलेलं असत. साधारण या प्रोसेसचा कालावधी ५ ते १० वर्षांचा असतो.\nआत्ता दूसरा मुद्दा युवानेता कसा ओळखावा.\nयुवानेता ओळखण्यासाठी काही खुणा सांगाव्यात इतके वाईट दिवस महाराष्ट्रात तरी आले नाहीत. युवानेते हजारात खर्च करुन गावात शिरण्याच्या अगोदर स्वत:चे डिजीटल लावत असतात तरिही तुम्हाला युवानेता ओळखता येत नसेल तर तुमचं अवघडय राव. गावातला युवानेता सर्वांना माहित असतो. हा पण बाहेरच्या गावात युवानेता कसा ओळखायचा ते आम्ही सांगू शकतो. समजा तुम्ही गोव्याच्या बीचवर आहात. मस्तसमुद्र किनारी पांढरी पॅन्ट, पांढरा स्टार्चचा शर्ट, पायात कोल्हापूरी घालून चालणारा व्यक्ती दिसला तर कोणत्यातरी गावचा युवानेता म्हणून तेढ काय सावकार हिकडं कुठं म्हणा. शंभर टक्के रिझल्ट मिळणार. बाकी जो पुण्याच्या तुळशीबागेतसुद्धा काखा भुगवून चालू शकतो तो खरा युवानेता असतो.\nयुवानेत्याची लक्षण योग्य वेळीच ओळखणं.\nरांझणा सिनेमा पाहिला आहे का त्यातलं कोणतं पात्र सर्वात जास्त आवडतं. अभय देओल म्हणलां तर आपल्या मनात युवानेता व्हायचं सर्वात छोटं लक्षण असत ते. गणपती मंडळाचं अध्यक्ष व्हावं वाटत असेल, भांडणात पडू वाटत असेल, रक्तदान शिबीरात जावू वाटत असेल, बुलेटचा नाद वाटत असेल, साहेबांच कौतुक वाटत असेल, साहेबांच्या रांगणाऱ्या छोट्या साहेबांना पण सलाम ठोकू वाटत असेल तर ती युवानेता होण्याची लक्षण आहेत. भारी वाटत असेल तर उडी घ्या. सध्याचे युवानेते पन्नाशी होवून रिटायर व्हायला आले असल्यामुळे स्कोप आहेच तसा.\nलग्न मोडायची प्रमुख पाच कारणं समजून घ्या.\nफ्रेंन्डझोन झालाय पण कळत नाही, मग हे वाचा.\nPrevious articleजेवणात जशी मिठाला किंमत आहे तशीच जादू विजू खोटेंच्या रोलची आहे.\nNext articleश्रीनिवास पाटलांच्या आतल्या गोष्टी.\nअन् रशियन तरूणीनं चक्क बीडच्या आमदाराच्या मिशीचा मुका घेतला\nफेसबुकचा झुक्या चोरून टिकटॉकचे व्हिडीओ बघताना सापडलाय.\nसंघाच काम करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना लग्नाच्या बेडीत अडकायचं नव्हतं.\nआणि मोदींना धमक्या देणाऱ्या पाकिस्तानी सिंगरचा न्यूड व्हिडीओ व्हायरल झाला.\nत्याने १ बॉलमध्ये २८६ रन्स काढल्या होत्या अन् त्याचं नाव संजय राऊत नव्हतं.\nछोटा पुढारी घनश्याम दराडे महाराष्ट्राचा तैमुर होतोय का\nअसा राजा जो आपल्या लिंगावर ह���रा बांधून फिरत असे – “कामक्रिडेचा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/congress-party-in-solapur-2-1910939/", "date_download": "2019-11-22T01:24:42Z", "digest": "sha1:FIRCR3ULZ7J4JANXGGXZSVC5TXBYCY7H", "length": 20293, "nlines": 190, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Congress Party in Solapur | सोलापूरमध्ये काँग्रेसचा पाय खोलात! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनायजेरियन नागरिकांना घर भाडय़ाने देणाऱ्या ५ जणांवर गुन्हा\nसिडकोच्या घरांची सोडत आगरी कोळी भवनात\nवाहतूक कोंडीवरून नगरसेवक आक्रमक\nकांदा दराची चढाई सुरूच\nधुळ्यात महाआघाडीचा प्रयोग यशस्वी होणार\nसोलापूरमध्ये काँग्रेसचा पाय खोलात\nसोलापूरमध्ये काँग्रेसचा पाय खोलात\nलोकसभेपाठोपाठ बाजार समितीमधीलही सत्तेची सूत्रे भाजपच्या हाती\n|| एजाज हुसेन मुजावर\nलोकसभेपाठोपाठ बाजार समितीमधीलही सत्तेची सूत्रे भाजपच्या हाती\nसोलापूर जिल्ह्य़ात सोलापूर व माढा या दोन्ही लोकसभेच्या जागा भाजपने ताब्यात घेत दोन्ही काँग्रेसची ताकद क्षीण केल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये विरोधकांची वाट बिकट आहे. राज्यात चौथ्या स्थानावर असलेल्या सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीत दोन्ही काँग्रेसचे बहुमत असताना तेथील सत्ता गमावली आहे. बाजार समितीच्या ५६ वर्षांच्या इतिहासात प्रथमच भाजपने सत्तेची सूत्रे स्वत:च्या ताब्यात घेतली आहेत. या घडामोडीत अंतर्गत कुरघोडय़ांच्या राजकारणात दोन्ही काँग्रेसच्या ताब्यातून भाजपच्या ताब्यात सत्ता गेली आहे. या घडामोडी पाहता लोकसभेच्या दारुण पराभवानंतर जागे होण्याऐवजी पुन्हा कुरघोडय़ांच्या चिखलात रुतलेल्या काँग्रेस पक्षाचे पाय खोलात असल्याचे स्पष्ट झाले आहे.\nसोलापूर जिल्ह्य़ात मागील पाच वर्षांत सत्ताधारी भाजपमध्ये पालकमंत्री विजय देशमुख आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यातील टोकाला गेलेल्या गटबाजीचा पुरेपूर लाभ काँग्रेसने उठविणे अपेक्षित होते. परंतु काँग्रेसला विरोधी पक्ष म्हणून कधीही ठोस जबाबदारी सांभाळता आली नाही. उलट, भाजपमध्ये कितीही गटबाजी असली तरी त्याचा पक्षाच्या बांधणीवर कधीही परिणाम तर झालाच नाही. सध्याचा काळच भाजपचा राहिला आहे. त्यामुळे कोणतेही कष्ट न घेता सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीची सत्ता भाजपच्या वर्चस्वाखाली सहजपणे आली आहे. यात वरकरणी स्थानिक काँग्रेसमधील गटबाजी दिसत असली तरी प्रत्यक्षात या पक्षाच्या नेत्यांची हतबलता स्पष्ट होते. यानिमित्ताने आयती संधी मिळून बाजार समितीचे सभापती झालेले पालकमंत्री विजय देशमुख यांची स्थानिक राजकारणावरील मांड आणखी पक्की झाली आहे. खरे तर राज्याचे मंत्री असलेल्याने नेत्याने एखाद्या बाजार समितीचे सभापतिपद स्वत:कडे घ्यावे, हे वरकरणी योग्य वाटत नाही. परंतु येथे पालकमंत्री देशमुख यांना आपला राजकीय पाया आणखी मजबूत करायचा आहे.\nसोलापूर कृषिउत्पन्न बाजार समिती ही राज्यात नवी मुंबई, पुणे व नागपूरनंतर चौथ्या क्रमांकाची समजली जाते, वार्षिक आर्थिक उलाढाल १२०० कोटींच्या घरात असलेल्या या बाजार समितीवर पारंपारिकपणे काँग्रेस व राष्ट्रवादीचेच वर्चस्व राहिले. सुभाष देशमुख हे सहकार, पणन व वस्त्रोद्योगमंत्री झाले. त्यातूनच त्यांचे लक्ष दिलीप माने यांच्या ताब्यातील सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीकडे होते. मग चौकशीचा ससेमिरा लावण्यात आला. दिलीप माने यांच्यासह इतरांवर कोटय़वधींचा घोटाळा केल्याचा ठपका ठेवून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात आली. मग न्यायालयीन लढाई झाली. या परिस्थितीत दिलीप माने यांनी सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांचे पक्षांतर्गत राजकीय शत्रू राहिलेले पालकमंत्री विजय देशमुख यांची ‘शत्रूचा शत्रू आपला मित्र’ या न्यायाने जवळीक साधली. एवढेच नव्हे तर बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक लागली तेव्हा सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी स्वत:चे पॅनेल उभे केले तेव्हा दिलीप माने यांनी सुभाष देशमुख यांचे आव्हान परतवून लावण्यासाठी आपल्या पॅनेलमध्ये थेट पालकमंत्री विजय देशमुख यांनाच सामावून घेतले. शेवटी अपेक्षेप्रमाणे सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्या पॅनेल पराभूत झाले.\nया पाश्र्वभूमीवर लोकसभा निवडणुकांपाठोपाठ विधानसभा निवडणुकांची तयारीही सुरू झाली तेव्हा मागील पराभवाचा वचपा काढण्यासाठी दिलीप माने यांनी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना थेट आव्हान देण्याची जोरदार तयारी चालविली होती. त्यासाठी बेरजेचे राजकारण महत्त्वाचे होते. दरम्यान, लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत दिलीप माने यांनी सभापतिपदाची सूत्रे सोडली. सभापतिपदी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके यांची नियुक्ती करण्यात येणार होती. त्यासाठी पक्षाचे नेते सुशीलकुमार शिं��े यांनी लक्ष घातले होते. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष बळीराम साठे यांनी आपले चिरंजीव जितेंद्र साठे यांना सभापतिपदाची संधी मिळावी म्हणून थेट पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना साकडे घातले होते. अशा प्रकारे घडामोडी घडत असतानाच लोकसभा निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांचा धक्कादायक पराभव झाला आणि भाजपचे वारे जोरदारपणे वाहू लागले. या पक्षाचे अक्कलकोटचे आमदार सिद्धराम म्हेत्रे यांच्यासह राजशेखर शिवदारे, सुरेश हसापुरे आदींना भाजप जवळचा वाटू लागला. सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडीच्या प्रक्रियेत आमदार म्हेत्रे यांना भाजपशी आणखी जवळीक साधण्याची आयतीच संधी मिळाली. दिलीप माने यांनी सभापतिपद ज्यांच्यासाठी सोडले होते, त्या बाळासाहेब शेळके यांना संधी देण्याची जबाबदारी काँग्रेस पक्षश्रेष्ठींची होती. परंतु घडले भलतेच. बहुमत काँग्रेस व राष्ट्रवादीकडे असताना भाजपचे नेते, पालकमंत्री विजय देशमुख यांना सभापती करण्यासाठी दोन्ही काँग्रेसमध्ये जणू अहमहमिका लागली. विशेषत: लिंगायत समाजासाठी ही बाजार समिती मानबिंदूचे प्रतीक असल्यामुळे या समाजाच्या ताब्यात पुन्हा सत्ता परत मिळण्यासाठी विजय देशमुख यांच्या पाठीशी ताकद उभी केली. खरे तर देशमुख यांनीही केवळ सहा महिन्यांसाठी सभापतिपदावर इच्छा प्रकट केली असताना काँग्रेसवाल्यांनी सहा महिने कशाला एक वर्षांचा कालावधी पूर्ण करावा, असा आग्रह पुढे केला. बहुसंख्य संचालकांना एकदाचे ‘खूश’ करण्यात आल्यानंतर काँग्रेसच्या ताब्यातून सत्ता निसटली. या घडामोडींचा परिणाम आगामी विधानसभा निवडणुकांवर होणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nVIDEO : शिवाजी नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणा...\nशिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याबद्दल शरद म्हणतो, 'नजरेचा इशारा इकडे तिकडे झाला तरी...'\n'या' बॉलिवूड अभिनेत्रीचे होते पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत अफेअर\nया देशात सापडला ९० वर्षांपूर्वीचा मिकी माऊस\n‘तान्हाजी'च्या ट्रेलर लाँचला पत्रकाराने तैमुरबद्दल विचारला 'हा' मजेदार प्रश्न, सैफ म्हणाला...\nबनावट नोटांप्रकरणी एकही गुन्हा दाखल नाही\n‘कर्करोग योद्धय़ां’कडून राज्यात २०३४ शस्त्रक्रिया\nअमित शहांकडून झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अयोध्येचा मुद्दा\nभारतीय क्रिकेटमध्ये गुलाबी क्रांती\nयूएनएससीमध्ये पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित\n‘देशातील राष्ट्रीय महामार्गाच्या ५६६ प्रकल्पांना विलंब’\nकाश्मीरमध्ये दुकाने, व्यापारी संकुले दुसऱ्या दिवशीही बंद\nकेंद्र सरकारच्या नोकऱ्यांमधील ७ लाख पदे रिक्त\n‘काश्मीरमध्ये संपूर्ण निर्बंध असल्याचा आरोप करणाऱ्या याचिका चुकीच्या’\nप्रकाशझोतातील कसोटीकडे मनोरंजन म्हणून पाहू नये\n\"नथुराम गोडसे आमच्या मनात\" म्हणत सुभाषचंद्र बोस यांच्या पणतीने केली पूजा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://advrajjadhav.blogspot.com/2018/", "date_download": "2019-11-21T23:34:03Z", "digest": "sha1:4Q2DYKJNWEWJESD5DYEIDZDZLLGMEZBK", "length": 96170, "nlines": 277, "source_domain": "advrajjadhav.blogspot.com", "title": "ADV. RAJ JADHAV: 2018", "raw_content": "\nमी अॅड.राज जाधव, बाबासाहेबांची लेखणी आणि शिवरायांची तलवार हाती घेऊन लढणारा एक तरुण, देव-धर्मासारख्या भाकड गोष्टीं ऐवजी \"फुले-शाहू-आंबेडकर\" यांच्या विचारांवर विश्वास ठेवणारा. आजवर ज्या माणसांनी बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी आपले आयुष्य खर्ची घातले त्या महापुरुषांना जातीच्या आणि रंगांच्या चौकटीतून बाहेर काढण्यासाठी हा छोटासा प्रयत्न. माझे विचार तुम्हालाही पटलेच पाहिजेत आणि तुम्हीही ते स्वीकारावे असा माझा आग्रह नाही. परंतु तुम्ही विचार करावा ही विनंती....\nबुद्ध स्त्री-पुरुष विषमतेचा समर्थक होता अशा आशयाची मांडणी अधूनमधून काही ब्राह्मणवादी किंवा डाव्या पुरोगामी चळवळीतील स्त्री कार्यकर्त्यांकडून केली जाते. वास्तविकतः अशा प्रकारची मांडणी कॉ, शरद पाटील यांनी प्रथमतः केली. बाकी इतर सर्वजन त्यांची री ओढतात. बुद्धाला स्त्री-पुरुष विषमतेचा पुरस्कर्ता ठरविण्यासाठी बुद्धाने स्त्रियांच्या संघ प्रवेशाला प्रथमतः अनुमती नाकारणे व नंतर जेव्हा अनुमती दिली त्यावेळी प्रव्रजित स्त्री भिक्खुनीना आठ गुरुधम्माच्या अटी बंधनकारक करणे हे एकमेव उदाहरण दिले जाते. या एकाच कारणामुळे बुद्धाला स्त्री-पुरुष विषमतेचा समर्थक ठरविणे म्हणजे ओढून ताणून बुद्धावर स्त्रीयांविषयी अनुदार किंवा पक्षपाती असल्याचे लांछन लावणे होय.\nबुद्धाचा स्त्रीयासंबंधींचा दृष्टीकोन तपासायचा असेल तर केवळ एकमेव ��ेही सोयीनुसार अर्थ लावलेल्या उदाहरणावरून नव्हे तर बुद्ध विचाराचे समग्र विश्लेषण करूनच तपासले पाहिजे. या अनुषंगाने बौद्ध साहित्यातील समकालीन संदर्भाच्या आधारे बुद्धाचा स्त्रीयासंबंधींचा दृष्टीकोन स्पष्ट करण्याचा हा प्रयत्न या संदर्भातील निरर्थक चर्चा बंद करण्यास सहाय्यभूत ठरेल.\nज्या धर्मात व्यक्तीच्या स्वातंत्र्याला गौण मानून व्यक्तीचे जीवन ईश्वरी इच्छेनुसार चालत असल्याचा प्रचार केला जातो त्या धर्मात व्यक्तिजिवन नियंत्रित करणारे कठोर धार्मिक कायदे अंमलात आणले जातात.जो धर्म पुरुषप्रधान समाजव्यवस्थेचा पुरस्कार करतो त्या धर्माला स्त्रियांवर बंधने लादणारे धार्मिक नियम तयार करावे लागतात. बुद्धाचा धम्म व्यक्तिस्वातंत्र्याचा कट्टर पुरस्कर्ता असल्याने स्त्रियांवरच नव्हे तर एकंदरीत कोणत्याही व्यक्तीवर बंधने लादणारे धार्मिक नियम बुद्धाने उपदेशिले नाहीत.\nबुद्धाने निव्वळ स्त्रियांसाठी म्हणून नव्हे तर गृहस्थ आणि गृहिणींनी सुखी जीवनासाठी कसे वर्तन केले पाहिजे याचा उपदेश विविध सुत्तांमध्ये केला आहे.\nअनाथपिंडिकाची सून सुजाता ही अत्यंत क्रोधिष्ट होती. बुद्ध अनाथपिंडिकाच्या आमंत्रणावरून त्याच्या घरी भोजनास गेले असता सुजाता आपल्या नोकरांना शिवीगाळ करीत असल्याचे बुद्धाने पहिले व तिला योग्य आचरणाचा उपदेश केला. यात बुद्धाने पत्नीचे एकूण सात प्रकार सांगितले आहेत. ते असे :-\n1) वधका/वधकभार्या - अशी गृहिणी निर्दय, निष्काळजी, पतीचा अवमान करणारी, परपुरूषाला पसंत करणारी असते.\n2) चोरभार्या- अशी गृहिणी पतीने कमावलेले धन उधळणारी असते. आर्थिक व्यवहाराबाबत ती पतीशी अप्रामाणिक असते.\n3) अय्यभार्या/स्वामीभार्या - अशी गृहिणी हेकेखोर, अशिष्ट आणि कटु वचन बोलणारी असते. ती आळशी आणि कुटुंबियांवर अधिकार गाजविणारी असते.\n4) मातृसमा/मातृभार्या - अशी गृहिणी माता जशी आपल्या मुलाची काळजी घेते त्यापमाणे आपल्या पतीची काळजी घेते. ती कुटुंबाच्या संपत्तीचे काळजीपूर्वक रक्षण करणारी असते.\n5) भगिनीसमा/भगिनीभार्या - अशी गृहिणी लहान बहिण ज्यापमाणे आपल्या वडील भावाशी एखाद्या मुद्यावर मतभेद व्यक्त करते त्यापमाणे आपल्या पतीशी प्रेमपूर्वक मतभेद व्यक्त करते. तिच्या मनात आपल्या पतीविषयी राग किंवा कपटवृत्ती नसते.\n6) सखीभार्या - अशी गृहिणी आपल्या पतीवर अत्यंत घनिष्ठ मित्रापमाणे पेम करते. ती आपल्या पतीला प्रेमपुर्वक समर्पित असते.\n7) दासीभार्या - अशी गृहिणी शांत,अबोल, आज्ञाधारक आणि पतीचे म्हणणे बिनातक्रार मान्य करणारी असते.पतीने कठोर वचनाने तिचा अपमान केला किंवा तिचा दोष नसतांना तिला शिक्षा दिली तरी ती पतीला उलटून बोलत नाही.\nयापैकी पहिल्या तीन प्रकारच्या गृहिणी स्वत:च्या तसेच पतिच्या जीवनात दुःख निर्माण करतात.\nदुसऱया तीन प्रकारच्या गृहिणी स्वत:च्या तसेच पतीच्या जीवनात सुख निर्माण करतात.\nसातव्या प्रकारची गृहिणी पतीच्या जीवनात सुख व स्वतच्या जीवनात दुःख निर्माण करते. (अंगुत्तर निकाय- भाग-4, 91-94).\nवरील उपदेशातून बुद्धाचा स्त्रीविषयक दृष्टीकोन अनुदार किंवा पक्षपाती आहे असे जाणवत नाही.\nसिगालोवाद सुत्तात आदर्श गृहस्थ कसा असावा याचा उपदेश बुद्धाने केला आहे. यात पतीने पत्नीशी एकनिष्ठतेने वागले पाहिजे.पतीने अथवा पत्नीने विवाहबाह्य संबंध ठेऊ नये, पतीने पत्नीचा अपमान करू नये, पतीने पत्नीच्या सुखासाठी तिला अलंकार व ऐश्वर्य प्रदान केले पाहिजे, पत्नीने पतीच्या संपत्तीचे रक्षण केले पाहिजे, नोकर-चाकराची काळजी घेतली पाहिजे असा गृहस्थधर्माचा उपदेश बुद्धाने सिगालोवाद सुत्तात केला आहे. बुद्धाच्या या उपदेशांचा तत्कालिन सामाजिक जीवनात अत्यंत प्रभाव असल्याचे दिसून येते.यावरूनही बुद्धाचा स्त्रिया बाबतचा दृष्टीकोन स्त्री आणि पुरुष यांना समान मानणारा होता हेच दिसून येते.\nस्त्रीला स्व-इच्छेनुसार विवाह करण्याची मुभा ः-\nवैदिक धर्माने मुलीचा विवाह तीला ऋतुप्राप्ती होण्याच्या आत पित्याने करून द्यावा असे निर्देश विविध स्मृतीद्वारे दिले होते. स्त्रियांना पुनर्विवाह करण्यास, स्वतःच्या मर्जीनुसार अविवाहित राहण्यास बंदी होती. बुद्धाने या रुढींच्या विरोधात उपदेश केला. बुद्धाच्या उपदेशामुळे बुद्धकाळात मुलगा अथवा मुलीच्या विवाहाच्या वयाची कोणतीही अट निश्चित केलेली नव्हती. मुलगा अथवा मुलीचा विवाह साधारणपणे वयाच्या 16 ते 20 व्या वर्षी होत असे, याचे अनेक दाखले मिळतात. प्रसिद्ध बौद्ध उपासिका विशाखा हिचा विवाह 16 व्या वर्षी झाला होता. पुढील आयुष्यात महान थेरी म्हणून प्रसिद्ध झालेली भद्रा कुंडलकेशा ही वयाच्या 17 व्या वर्षीही अविवाहित होती. थेरीगाथेत उल्लेखित अनेक थेरी वयाच्या 20 व्या वर्षापर्यंत अविवाहित होत्या. विवाह मातापित्याच्या सहमतीने किंवा मुला-मुलीच्या स्वत:च्या इच्छेनुसार होत असत. थेरी पटाचारा हिने भिक्खुनी बनण्यापूर्वी आपल्या प्रियकरासोबत प्रेमविवाह केला होता. स्त्री-पुरुषांना पुनर्विवाह करण्याची मुभा होती हे थेरी इसादासी हिच्या उदाहरणावरून स्पष्ट होते. इसादासी भिक्खुनी म्हणून प्रव्रजीत होण्यापूर्वी तिचे तीन वेळा लग्न झाले होते मात्र तीनही वेळी तिचा विवाह असफल झाल्याचे ती स्वत: थेरीगाथेत नमूद करते. विधवांचा पुनर्विवाह वैदिक धर्माने पूर्णत निषिद्ध ठरविला होता. मात्र बुद्धकाळात विधवा विवाह होत असत हे अन्गुत्तर निकायातील नकुलमाता व जातक कथेतील 67 क्रमांकाच्या कथेतील स्त्रीच्या उदाहरणावरून दिसून येते.हे सामाजिक परिवर्तन बुद्धाच्या उपदेशामुळेच घडून आले.\nमुलगा-मुलगी भेद बुद्धाला मान्य नव्हता :-\nवैदिक धर्माने व्यक्तीच्या मोक्षप्राप्तीसाठी मुलगा आवश्यक ठरविला होता.त्यामुळे मुलगी झाली पण मुलगा झाला नाही म्हणून दुसरा विवाह करणे धर्माने योग्य ठरविले होते.तरीही मुलगा झाला नाही तर सगोत्र कुटुंबातील मुलगा दत्तक घेता येत असे. मात्र कोणत्याही परिस्थितीत गृहस्थाने मुलगी दत्तक घेण्याची मुभा धर्मशास्त्राने दिलेली नव्हती. बुद्धाने मुलगा - मुलगी हा भेद अमान्य केला. कोसल राजा प्रसेनजीत यांच्या मल्लिका नावाच्या राणीच्या पोटी मुलगी झाल्यामुळे दु:खी झालेल्या राजाला उपदेश करताना बुद्धाने मुलगीसुद्धा मुलापेक्षा जास्त कर्तृत्ववान होऊ शकते असे सांगून प्रसेनजीताला दु:खी न होण्याचा उपदेश केला.बुद्धाच्या स्त्री-पुरुष समानतेच्या दृष्टिकोनामुळे बुद्धकाळात मुला-मुलीत भेद करण्याची व केवळ सगोत्र कुटुंबातील मुलगाच दत्तक घेण्याची वैदिक प्रथा झुगारून देण्यात आली होती असे दिसते. रोगाच्या साथीत अनाथ झालेल्या सामवतीला वैशालीतील मित्त नावाच्या गृहस्थाने दत्तक घेतले होते.तर उकिरड्यावर टाकून दिलेल्या जीवकाला राजपुत्र अभय यांनी दत्तक घेऊन त्यास तक्षशीला विद्यापीठात उच्च प्रतीचे वैद्यकीय शिक्षण घेण्यास पाठविले होते. मातापित्यांच्या मृत्यूमुळे अनाथ झालेल्या बालकांचे पालकत्व आजी-आजोबा किंवा कुटुंबातील अन्य नातेवाईकांनी केल्याचीही उदाहरणे जातक कथांमध्ये आढळून येतात.\nस्त्रियांन��� संपत्ती धारण करण्याचा हक्क -\nवैदिक काळातील आपस्तंभ धर्मसूत्रानुसार स्त्रियांना स्वत:ची संपत्ती बाळगण्याचा व या संपत्तीचा विनियोग स्वत:च्या इच्छेनुसार करण्याचा अधिकार नव्हता. बुद्धकाळात मात्र स्त्रियांना स्वत:ची संपत्ती बाळगण्याचा व या संपत्तीचा विनियोग स्वत:च्या इच्छेनुसार करण्याचा अधिकार मान्य करण्यात आला होता. होता असे दिसून येते. महाउपासिका विशाखा ही बुद्ध संघाला नियमितपणे भोजन व चीवर दान देत असे. तिने स्वत:च्या संपत्तीमधून संघासाठी संघाराम बांधून दिला होता.भिक्खू संघाला स्वत:च्या संपत्तीमधून दान देणाऱया अनेक उपासिकांची उदाहरणे आहेत. भद्रा कापिलायनी भिक्खुनी म्हणून प्रव्रज्या घेण्यापूर्वी आपल्या स्वत:च्या संपत्तीचे वाटप पती ऐवजी अन्य नातेवाइकाना करताना दिसते. थेरी सुंदरी हिचे वडील भिक्खू बनण्यापूर्वी आपली सर्व संपत्ती आपल्या पत्नीकडे हस्तांतरित करतात.\nवरील सर्व उदाहरणे पाहिल्यास बुद्ध हा स्त्री-पुरुष विषमतेचा पुरस्कर्ता होता हा आरोप निराधार असल्याचेच सिद्ध होते.\n- सुनील खोब्रागडे सर\n१.तुम्ही तुमच्या आईबापाच्या काळजाचा तुकडा असता तसा तुमचा नवराही खूप लाडाकोडात वाढलेला असतो. त्यालाही कळा देऊनच आईने जन्माला घातलेला असतो. तुम्हाला वाटतं तसं गटाराच्या बाजूने उचलून आणलेला नसतो.\n२. लग्नापर्यंत तो ही शिक्षण, करिअर, मित्रपरिवार यात छान बिझी असतो. तेव्हा संसार करायचं त्याचा अनुभव तुमच्यासोबतच सुरु होतो.\n३. आईबापाच्या संसारात तुमचा जितका नॉमिनल रोल असतो तितकाच त्याचाही असतो. त्याला सगळंच समजायला हवं हि अपेक्षा आणि त्याला काहीच समजत नाही हा तर्क दोन्ही अतिरेकी आहेत.\n४. तुमची पाळी आल्यावर लगालगा तो तुमच्या उशापायथ्याशी बसेल, डोकं हातपाय चेपून देईल अशी अपेक्षा करु नका. लाखो मुलांना असा काही त्रास असतो हे माहित नसतं. कारण त्यांच्या आईला तो त्रास नसतो. तेव्हा गेट व्होकल. तोंड उचकटून सांगायचं, अमुक कर किंवा तमुक कर. सांगायचंही नाही आणि केलं नाही म्हणून तोंड पाडून बसायचं हे जमणार नाही.\n५. नव-याची आर्थिक लायकी काढताना, आपल्या बापाने आपल्याला काय लाईफस्टाईल दिलीय ते बघावं. आपण आपल्या हिमतीवर काय करु शकतो ते आजमावावं आणि मग विषय काढावा.\n६. तुम्ही जसं उंची, अनुरुपता, पगार, स्थावर जंगम इस्टेट, घरातलं स्थान बघून लग्न करता तसं तो रुप, रंग, फिगर वगैरे बघून करतो. व्यवहार आहे तो. इमोशनल व्हायची गरज नाही. तुम्ही ठोकून वाजवून लग्न करणार आणि त्याने बघताक्षणी हो म्हणावं असं होत नसतं.\n७. तुम्हाला तुमची प्रिय आहे तशी त्यालाही त्याची आई प्रिय आहे. तुमच्या आईला जसा लेकीच्या संसारात इंटरेस्ट असतो तसा त्याच्या आईलाही असतो. मुलगा म्हणजे काही देवीला सोडलेलं कोकरु नव्हे, विसरुन जायला. तो मजेत आहे न, त्याला काही त्रास नाही न हे वेळोवेळी त्याचे आईबाप चेक करणारच.\n८. सासूसासरे नक्कोच असतील तर अनाथ मुलाशी लग्न करावं.\n९. तुम्ही तासनतास आईशी बोलणार आणि तो दहा मिनीटं बोलला कि तुमचा जळफळाट होणार हे चालणार नाही. तुम्ही यायच्या खूप आधीपासून आई आहे त्याच्या आयुष्यात. तेव्हा शांत रहा. या मुद्द्यावरुन फालतू ब्लॕकमेंलिंग नकोच.\n१०. आईबरोबरच मित्र, मैत्रिणी ही त्याच्या जगण्याचा अविभाज्य भाग असणार. त्या बाबतीत अडवणूक नको.\n११. दळण, लाँड्री, स्वयंपाक, आला गेला, स्वच्छता, आर्थिक बाबी, प्रवासाचं नियोजन इ.इ. बाबींत परफेक्ट नॉलेज असणाराच नवरा हवा असेल तर विधुराशी किंवा घटस्फोटीत मुलाशी लग्न करावं. त्यांना नक्कीच जास्त अनुभव असतो.\n१२. आणि परत एकदा, आपलं काय म्हणणं असेल ते समोरुन सांगावं. मुलांना आईने ' मनातलं ओळखून दाखव बरं ' सारखे फालतू गेम्स शिकवलेले नसतात. आणि हो, तुमच्या आईला त्याच्याकडून मान हवा असेल तर तुम्हीही त्याच्या आईशी नीट वागा.\nलेखिका - प्राजक्ता गांधी\nकट्टर विचारसरणीचा बिमोड करण्यासाठीच अॅट्रॉसीटी कायदा..\nकट्टर विचारसरणीचा बिमोड करण्यासाठीच अॅट्रॉसीटी कायदा..\nफौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ४३८ अन्वये एखादया गुन्ह्यात 'अटकेची अशंका' असल्यास सदर आरोपीस 'अटकपूर्व जामीन' घेता येतो...\nपरंतु आरोपीवर जर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम १९८९ ( अॅट्रॉसिटी कायदा ) च्या कलम ३ मधील कोणत्याही उपकलमानूसार गुन्हा नोंदवलेला असेल, तर अॅट्रॉसिटी कायद्याच्या कलम १८ अन्वये, फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ४३८ नुसार आरोपीस मिळणारी कोणतीही बाब त्यास लागू होत नाही, अर्थात म्हणजेच अटकपूर्व जामीन न्यायालया मार्फत नाकारता येतो...\nपरंतु घटनेचे 'गांभीर्यता' व दाखल गुन्ह्याचे स्वरूप पाहून अनेक प्रकरणांमध्ये विविध राज्यांमधील उच्च न्यायालयांनी 'अटकपूर्व ज���मीन' दिलेले पाहावयास मिळते...\nतसेच एखादया कायद्यात एखादे प्रावधान नसले तरीही, सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाचे 'न्यायनिवाडे' हे त्या कायद्याला 'समांतर' म्हणून धरले जातात, ते कनिष्ठ न्यायालयात मार्गदर्शक म्हणुन वापरले जातात.\nत्यामुळे मा. न्यायालयाने असे विशेष आदेश करताना दाखल गुन्ह्याची तीव्रता तसेच सदरील गुन्हेगाराची पार्श्वभुमी याचा योग्य रित्या विचार करून असे निर्णय घ्यावेत आणि तत्कालीन परिस्थितीनुसार आरोपीस अॅट्रॉसिटी अन्वये दाखल गुन्हयात कायद्याच्या कलम १८ मधून कदापी सूट देऊ नये...\n1 जानेवारी रोजी झालेल्या भीमा कोरेगाव येथील दंगल प्रकरणी संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांच्यावर ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तसेच आरोपी संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांची नावे देखील पोलीस तपासात समोर आल्याचे वृत्तपत्रात देखील प्रसिद्ध झालेले आहे. समन्वय समितीने देखील याच आरोपींवर दंगलीस कारणीभुत असल्याचे आरोप केलेले आहेत. सदर आरोपींपैकी संभाजी भिडे हे मिरज दंगलीत आरोपी असल्याचे दिसुन येतेय.\nत्यामुळे दंगलीस प्रोत्साहन देणाऱ्या अश्या प्रकारच्या आरोपींना 'अटकपूर्व जामीन' दिल्यास तत्सम आरोपी आणि त्यांचे समर्थक यांना कायद्याचा धाक राहणार नाही, त्यामुळे भविष्यात अश्या दंगली भडकविण्याचे काम आरोपी व त्यांचे समर्थक यांचे मार्फत होण्याची शक्यता असते.\nकाही कायदेतज्ञाचे मत आहे कि, अॅट्रॉसिटी कायद्याच्या कलम १८ हा संविधानाच्या परिशिष्ट २१ नुसार व्यक्तीच्या हक्कांचे उल्लंघन करणारा ठरतो... परंतु ज्या व्यक्ती समाजात वावरत असताना इतरांच्या हक्कांवर गदा आणत असतील अश्या व्यक्तींना समाजात स्वैराचार का करू द्यावा \nतसेच वारंवार अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम १९८९, (अॅट्रॉसिटी कायदा) च्या 'दुरुपयोगाचा' मुद्दा समोर येतोय, तेव्हा कायद्याला नावे ठेवून आरोपींना याचा लाभ देऊन मोकाट न सोडता, कायद्याची अंमलबजावणी योग्य तर्हेने पार पाडण्यासाठी न्यायव्यवस्था, प्रशासन आणि स्वतः नागरिकांनी देखील प्रयत्न करायला हवेत.\nत्यामुळे अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम १९८९, कलम १८ अनुसार अश्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या आरोपींना अटकपूर्व जामीन मिळता कामा नये, उलट त्यांना अटक करून लवकरात लवकर सदर प्रकरणाची सुनवाई सुरु करण्यात येऊन आरोपींना कठोरात कठोर शिक्षा ठोठावण्यात यावी.\nआणि अश्या विचारसरणीच्या लोकांना कायदा हातात घेऊन असे बेकादेशीर तसेच या अमानवीय कृत्य करण्यापासून मज्जाव करावा, जेणेकरून समाजात वावरत असताना सामान्य लोकांना कोणत्याही कट्टर विचारसरणीची किंवा अश्या विचारणीच्या लोकांची भीती वाटू नये.\n- अॅड. राज जाधव...\n\"माझ्या पोराचे तुकडे या डोळ्यांनी पहाव लागल,\nमला म्हातारीला आता हे दुख सहन होत नाय.\nमराठ्याच्या पोरीसंग प्रेम करून माझ्या पोरान गुन्हा केल्ता का\nते दोघ बी लगीन करणार होते, पर त्या लोकांनी तेला मारून टाकल ,\nती माणस नायीत हैवान हायीत\"\n- कलाबाई घारू ( मृत सचिन घारू याची आई)\nही कलाबाई यांची वेदनामय आणि संतप्त प्रतिक्रिया, केवळ प्रतिक्रिया नाही. तर तो थेट सवाल आहे, भारतीय संस्कृतीच्या नावाखाली पोसलेल्या सरंजाम जातीय विकृतींना, हिंसक धर्मवादाचे विष पेरलेल्या ब्राह्मणी विचारांना, लोकशाहीचा डांगोरा पिटणाऱ्या बुद्धिमंतांना, 'फार वाईट झाले' म्हणत जातीय अहंकारात आंधळ्या होणार्या समाजाला. त्यांचा थेट सवाल आहे, माणसाचे माणूसपण नाकारणाऱ्या या सकल ब्राह्मणी व्यवस्थेला कलाबाईच्या सवालाने इथल्या पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या समाजाचा खरा भयाण, अमानुष चेहरा समोर आला आहे, असंवेदनशीलतेच्या धुक्यात हरवलेल्या अहमदनगर मधील सोनई दलित हत्याकांडाचा हा सत्यशोधन रिपोर्ट.\nनवीन वर्षाची सुरवात होत असताना अहमदनगर मधील सोनई येथे संदीप थनवर, सचिन घारू आणि राहुल कंधारे या तीन मेहतर ( वाल्मिकी) जातीच्या तरुणांची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्याकांडात आरोपी असलेले रमेश,पोपट, प्रकाश, गणेश ( सर्व दरंदले ), अशोक नवगिरे, दरंदले यांचा भाचा संदीप कुऱ्हे आणि अशोक फलके यांना आजपर्यंत अटक करण्यात आली आहे. हत्येमागील कारण अगदी स्पष्ट आहे, सचिन घारू व दरंदले यांची मुलगी यांचे एकमेकांवर प्रेम होते, परंतु सचिन हा दलित ( मेहतर जातीचा ) आणि दरंदले यांची मुलगी ही मराठा जातीची( कथित उच्च) असल्याने दरंदले यांना हे प्रेमसंबंध मान्य नव्हते, त्यांच्या लग्नाच्या निर्णयाने दरंदले यांच्या खोट्या प्रतिष्ठेला यामुळे धक्का बसणार होता. (विशिष्ट व्यक्तीवर जाहीर आरोप करणारं एक वाक्य काढून टाकलेलं आहे. - संपादक)\nसंदीप, सचिन आणि राहुल-\nसंदीप, सचिन आणि राहुल हे तीनही युवक नेवासा फाटा येथे असलेल्या त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान च्या शाळा आणि महाविद्यालयात रोजी-रोटीसाठी सफाईचे काम करीत होते, त्यांच्या उत्पन्नाचे तेवढेच एकमेव साधन होते. संदीप हा अनेक वर्षापासून या संस्थेत सफाईचे काम करीत होता व त्याचा आंतरजातीय विवाह झाल्यानंतर आपल्या पत्नी व एक वर्षाच्या मुलासह कर्मचारी निवासात राहत होता. संदीपने दीड वर्षापूर्वीच सचिनला देखील याच संस्थेत कामाला लावले व त्याला देखील कर्मचारी निवासात घर मिळाले होते, त्याची आई व तो तिथे राहत होते. राहुल मात्र हत्येच्या ५ दिवसापूर्वीच नवीन कर्मचारी म्हणून संस्थेत आला होता व त्याला होस्टेलवर एक छोटी रूम मिळाली होती. संदीप सर्वांचा प्रमुख होता. याच महाविद्यालयात दरंदले यांची मुलगी शिकत होती व तेथेच सचिन आणि तिचे प्रेमसंबंध निर्माण झाले, ते दोघेही एकमेकांना भेटत असल्याची त्याची माहिती दरंदले यांना मिळाली. तेव्हा दरंदले यांनी सचिनला तिचा विचार सोडून दे नाहीतर जीवानिशी जाशील अशी धमकी दिली होती . कलाबाई घारू सांगतात कि सचिनला धमकी दिल्याचे सचिननेच त्यांना सांगितले होते तेव्हा सचिन घाबरलेला होता, तरीही त्याने लग्न करण्याचे ठरवले होते. या धमक्यानंतरही ते दोघे भेटत होते हे लक्षात आल्यावर या प्रकरणावर चर्चा करायला दरंदले यांनी अशोक नवगिरे यांच्या कडून संदीपला सचिनसह येण्याचा निरोप पाठवला. दरंदले, संदीप आणि अशोक हे तिघेही मित्र होते, संदीप, सचिन आणि राहुल अशोकने दिलेल्या निरोपानुसार दरंदले यांना भेटायला गेले.\nभारतीय सेनेत जवान असलेला संदीपचा भाऊ पंकज थनवर सांगतो कि \" १ जानेवारी ला दुपारी ४ पर्यंत दोघांचे फोन लागत नव्हते, वहिनी पूर्ण घाबरलेली होती, त्याच वेळेस पोलिसांकडून तिघांची हत्या झाल्याची बातमी आम्हाला कळाली,याचा खूप मोठा धक्का आम्हाला बसला कारण संदीपचा स्वभाव खूप शांत होता, त्याचे कुणाशी भांडण पण नव्हते\"\nआरोपी रमेश आणि प्रकाश यांनी स्वताहून पोलीस स्टेशनला जाऊन सेफ्टी टंक साफ करताना संदीपचा बुडून मृत्यू झाल्याचा रिपोर्ट दिला . पोलिस तपासासाठी आले तेव्हा त्यात सेफ्टी टंक मधून त्यांनी ६ फुट उंची असलेल्या संदीपचा मृतदेह बाहेर काढला, २च फुट भरलेल्या सेफ्टी टंक मध्ये ६ फुट माणूस बुडून कसा मरेल ���ाचा संशय आल्याने पोलिसांनी रमेश दरंदले यांची चौकशी केली तेव्हा दरंदले यांनी संदीप बरोबर आलेल्या दोघांनी ( सचिन आणि राहुलने) त्याला मारून त्यात टाकून पळून गेल्याचे खोटे सांगितले पण पोलिसांनी आजूबाजूचा परिसर तपासला तेव्हा कोरड्या विहिरीचा त्यांना संशय आला त्यात पोलिसांना डोक, हात आणि पाय नसलेले मृत शरीर सापडले, बाजूलाच त्यांचे इतर अवयव देखील पुरले होते, प्रथम सचिन आणि राहुल यांचा मृतदेह ओळखण्यात अडचणी आल्या, कोणता मृतदेह कोणाचा आहे हे कळेना परंतु सचिनच्या छातीवर दरंदले यांच्या मुलीचे नाव गोंदलेले होते त्यामुळे सचिन आणि राहुल यांच्या मृतदेह ओळखता आले. कडबा कापण्याच्या विळ्याने दोघांचे तुकडे करण्यात आल्याचे लक्षात आले, त्या वेळेस रमेश, पोपट आणि प्रकाश (सर्व दरंदले) यांना अटक करण्यात आली. भा.द.वि.च्या ३०२ च्या कलमाखाली खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला पण त्याच वेळेस दलित अत्याचार विरोधी कायद्याअंतर्गत कोणताही गुन्हा नोंद पोलिसांनी केला नाही. हा गुन्हा ५ दिवसांनी नोंदवण्यात आला.\nपोलिसांच्या तपासावर संशय -\n१) पोलिसांनी FIR मध्ये दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा हत्या झाल्यावर ५ दिवसांनी दाखल केला हा उशीर का झाला याचे उत्तर पोलिसांकडे नाही\n२) हत्येचा गुन्हा नोंदवत असताना हत्येचा हेतू आणि कारणांचा उल्लेख मात्र पोलिसांनी त्यांच्या FIR मध्ये केलेला नाही.\n३) हत्या करण्यासाठी आरोपींनी त्या तीन दलित तरुणांना बोलवून घेतले म्हणजे हा हत्येचा कट पूर्व नियोजित होता याचा ही उल्लेख आणि त्या अंतर्गत कलम पोलिसांनी लावले नाही.\n४) सचिनच्या छातीवर दरंदले यांच्या मुलीचे नाव गोंदलेले होते पण मृतदेहाच्या पंचनाम्यात पोलिसांनी त्याचा उल्लेख करायला टाळाटाळ केली आहे.\n५) दि.१ रोजी जेव्हा या प्रकरणाला वाचा फोडली गेली तेव्हा जिल्हा पोलिस प्रमुख रावसाहेब शिंदे हे मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना संरक्षण दिले गेले आहे असा दावा करीत होते, मात्र गावातील राजकीय दबाव व भीतीमुळे संदीपचे कुटुंबीय हे त्यांच्या नातेवाईकांकडे मालेगाव, नाशिक व सचिन ची आई त्यांच्या मुलीकडे एरंडोल, जळगाव येथे सुरक्षेच्या कारणाने निघून गेले होते.\n६) मृत कुटुंबियांचे जवाब पोलिसांनी नोंदवून घेतले नाही.तशी गरजही त्यांना वाटली नाही.\n७) जिल्हा पोलिस प्रमुखांनी १ महिना होऊ पर्यंत या हत्याकांडाची माहिती गृहमंत्र्यांना दिली नव्हती, आणि पालकमंत्र्यांनी देखील मुख्यमंत्र्यांना या प्रकरणाची माहिती पुरवली नव्हती.\n८) जिल्हा पोलिस प्रमुख,जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री या सर्व दक्षता समितीच्या पदाधिकाऱ्यांनी महिनाभरानंतर देखील घटना स्थळाला आणि मृत कुटुंबियांच्या परिवाराची भेट घेतली नव्हती.\n९) महिनाभर या प्रकरणातील तपासात कोणतीही प्रगती झाली नाही. दि.७ फेब्रुवारी रोजी गणेश दरंदले आणि अशोक फलके यांना अटक झाली मात्र या हत्याकांडात अनेक लोक असण्याची शक्यता आहे.\nया सर्व तृटी नाहीत तर हे जाणून-बुजून झाले आहेत. स्थानिक कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या राजकीय नेत्यांचे या प्रकरणात दबाव आहे. त्यामुळे मानव हक्क चळवळीच्या कार्यकर्त्या मनीषा टोकले यांनी कलम ४ नुसार कर्तव्यात कसूर केल्याबद्दल पोलिसांवर कारवाई केली जावी अशी मागणी केली आहे.\nमीडियाची परिणामकारक व प्रभावी भूमिका -\nहत्याकांड झाल्यावर अहमदनगर जिल्ह्यात या प्रकरणाबाबत चर्चा झाली होती मात्र काही दिवसांनी त्याबाबत कोणत्याही बातम्या बाहेर आल्या नाही. पोलिस तपास चालू आहे असे सांगत होते जवळ जवळ दुर्लक्ष करून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न राजकीय नेते, जातीय संघटनांचे नेते आणि पोलीस मिळून करत होते. परंतु मानवी हक्क चळवळीच्या कार्यकर्त्या मनीषा टोकले, प्रियदर्शनी तेलंग, सिद्धार्थ शिंदे, राजस्थान काळे, संदीप म्हस्के यांनी हे प्रकरण लावून धरले व आय.बी.एन.लोकमत या लोकप्रिय मराठी वृत्त वाहिनीतून त्यात घमासान चर्चा झाली.तसेच अनेक वृत्त वाहिन्यांनी या बातमीला प्रसिद्धी दिली त्यामुळे ते प्रकरण महाराष्ट्राला आणि देशाला कळू शकले. मिडीयाच्या या परिणामकारक आणि प्रभावी भूमिकेमुळे गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी त्यात लक्ष घातले तसेच निवृत्त न्यायाधीश व राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे सदस्य सी.एल.थूल यांनी देखील येथे भेट देऊन हत्येच्या कारणाला केंद्र करून तपास करण्याचे आदेश दिले.\nदि.५ फेब्रुवारी रोजी गृहमंत्र्यांनी या प्रकरणाचा तपास हा सी.आय.डी कडे सोपवला असल्याची घोषणा केली तर दि.१० रोजी पालकमंत्री बबनराव पाचपुते आणि मंत्री लक्ष्मनराव ढोबळे यांनी सी.आय.डी तपासावर मंत्रिमंडळात निर्णय घेतला जाईल असे सांगितले त्य��मुळे सरकार या प्रकरणात गंभीर तर नाहीच पण दिशाभूल करीत असल्याचे समोर आले आहे.\nमराठा जात-संघटनांची प्रतिक्रिया -\nहत्याकांडाची महिनाभरानंतर सगळीकडे चर्चा सुरु झाल्यावर आणि नागरिकांचा दबाव वाढायला लागल्यावर मराठा संघटनेचे नेते संभाजी दहातोंडे यांनी \"मराठ्यांना बदनाम करू नका\" अश्या प्रकारे उलटाच पाढा वाचला. इतर वेळी याच संघटना दलित अत्याचार विरोधी कायद्याला तीव्र विरोध करीत असतात. फुले-शाहू-आंबेडकर यांचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्या संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ कायम दलित-बहुजन यांना मित्र असल्याचे सांगत असतात पण या घटनेचा विरोध करण्यासाठी मात्र या संघटना रस्त्यावर का उतरल्या नाहीत असा प्रश्न विचारला जात आहे. सोनई येथे गावात गेल्यावर काही मराठा जातीतील लोक दरंदले यांच्या मुलीवर ज्यांची हत्या झाली आहे ते दलित मुल बर्याच दिवसापासून लैंगिक अत्याचार करीत होते अश्या अफवा पसरवीत होते परंतु या हत्येच्या केवळ काही दिवस अगोदर राहुल कामावर नवीन कर्मचारी म्हणून रुजू झाला होता, तसेच दरंदले यांच्या मुलीने याबाबत कोणताही जबाब पोलिसांना दिला नाही, तसेच सचिन ने स्वताच्या छातीवर त्या मुलीचे नाव गोंदलेले होते आणि ते लग्न करणार होते, सचिनचे तिच्यावरील प्रेम आणि बाकीच्या घटना पाहता ही अफवा जाणीव पूर्वक पीडितांना सहानभूती मिळू नये आणि या अत्याचार विरोधी आंदोलनाचे नैतिक खच्चीकरण करता यावे यासाठी काही जातीयवाद्यांचे कारस्थान आहे.\nदरंदले यांच्या मुलीला पोलिसांनी २ वेळा जबाब नोंदवायला बोलावले होते पण भीती आणि मानसिक दबावाखाली तीने कोणताही जबाब दिला नाही, संदीपचे कुटुंबीय जेव्हा घटना स्थळ पाहण्यासाठी गेले तेव्हा त्यांना पाहून ती बेशुद्ध पडली असे प्रत्यक्षदर्शी सांगतात. जे लोक खोट्या जातीय प्रतिष्ठेसाठी तीन दलित युवकांचा खून करू शकतात ते आपल्याला ही मारून टाकू शकतात याची भीती असल्याने तीने काहीही बोलण्यास नकार दिला आहे. पण तीचे अश्रू बरेच काही सांगून जातात.\nपंकज थनवर याच्या सरकारकडे मागण्या-\nसंदीपचा भाऊ पंकज याने सरकारकडे काही मागण्या केल्या आहेत\n१) राजकीय दबाव प्रचंड असल्याने या प्रकरणाचा तपास एक तर सी.आय.डी. कडे द्यावा किंवा संवेदनशील, निरपेक्ष आणि प्रामाणिक पोलिस उप-अधीक्षक या प्रकरणाचा तपास करण्यासाठी नेमावेत.\n२) या प���रकरणाचा खटला हा अहमदनगर जिल्ह्याबाहेर नाशिक किंवा जळगाव जिल्ह्यात चालवला जावा.\n३) हा खटला जलदगती न्यायालयात चालवला जावा.\n४) या खटल्यात मृत व्यक्तींच्या बाजूने सरकारी वकील उज्ज्वल निकम नियुक्त व्हावेत.\n५) कुटुंबियांना खटला पूर्ण होईपर्यंत जिल्ह्य बाहेरही संरक्षण द्यावे. पुनर्वसनाची मागणी\nया दलित हत्याकांडात जे तरुण मारले गेले ते तीघेही घरातील कर्ते आणि कमावते होते, संपूर्ण कुटुंब त्यांच्यावर अवलंबून होत. त्यांच्या हत्येने त्यांच्या कुटुंबियांचा आधार गेलाय, समाज कल्याण खात्याकडून दिली गेलेली मदत पुरेशी नाही त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या निधीतून प्रत्येक कुटुंबाला किमान १० लाखाची मदत करावी, संदीपची पत्नी ही शिकलेली आहे आणि तिच्यावर त्यांच्या एक वर्षाच्या मुलाची जवाबदारी ही आहे त्यामुळे सरकारने तिला नौकरी द्यायला हवी. सचिन घारू याला कुणीही भाऊ नाही त्यामुळे तिची आई आता मुलीकडे एरंडोल जळगाव येथे राहते आहे तिलाही सरकारने उत्पादनाची साधने द्यावीत किंवा त्याच गावात जमीन द्यावी जेणे करून त्या मुलीच्या आधाराने जगू शकतील. आरोपींना शिक्षा आणि पुनर्वसनाशिवाय कुटुंबियांना आणि जातीयवादाला बळी पडलेल्या तीनही तरुणांना न्याय मिळणार नाही.\nHonour killing या शब्दाला माझा आक्षेप आहे, त्यामुळे या प्रकरणाला मी Honour killing म्हणणार नाही किंवा तसा शब्द वापरणार नाही. कारण प्रतिष्ठेसाठी बळी () म्हणजे कोणाची प्रतिष्ठा) म्हणजे कोणाची प्रतिष्ठा आणि कशाच्या आधारावर तर त्याचे उत्तर याच संकल्पना मधून सुचित होते कि उच्च जातीय लोकांची प्रतिष्ठा आणि ती देखील जातीच्या आधारावर. मग जे लोक दलित-बहुजन स्त्री-पुरुष आहेत आणि जात-उतरंडीत खालच्या स्तरावर आहे त्यांना माणूस म्हणून प्रतिष्ठा- आत्मसन्मान- अस्मिता नाही काय हा शब्द जातीय उतरंडीमुळे होणार्या अत्याचारावर बोळा फिरवतो आणि स्त्रीला तिचा जोडीदार निवडीच्या स्वातंत्र्याकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे याला जातीयवादातून झालेली हत्याच म्हणावे लागेल.मनुस्मृती मधील ३/१२ चा श्लोक हा शूद्रांना उच्च वर्णातील स्त्रीशी विवाह करण्याला बंदी करतो हे लक्षात घ्यावे लागेल. त्यामुळे या शब्दाच्या वापरातून जात-पित्रुसत्तेने निर्माण केलेले संरचनात्मक दुय्यमत्व आणि शोषणाकडे दुर्लक्ष होते आणि धर्म-राजकी���-सामाजिक-आर्थिक आणि सांस्कृतिक अश्या सर्व घटकांशी याचा संबंध नाही असे सुचित होते.परत्नू अश्या जातीय अत्याचाराची बीजे ही याच ब्राह्मणी व्यवस्थेत आहे हे लक्षात घ्यावे लागेल.\nआपण काय करू शकतो\n१) आपण या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी गृहमंत्री, मुख्यमंत्री यांना याबाबत कायम विचारणा करू शकतो, न्याय मिळावा यासाठी आंदोलने, मोर्चे यातून नैतिक दबाव सरकारवर आणावा लागेल.\n२) सरकारकडे कुटुंबियांच्या पुनर्वसनासाठी आग्रह धरावा लागेल.शक्य असल्यास आपण त्यांना मदत करू शकता.\n३) सर्वात महत्वाचे अश्या प्रकारच्या कोणत्याही अत्याचाराबाबत कायम आवाज उठवावा लागेल, आंतरजातीय-धर्मीय विवाह करणाऱ्याना पाठींबा, संरक्षण आणि प्रतिष्ठा द्यायला हवी. संघटीतपणे अश्या जातीयवादाच्या हिंसाचाराविरोधात आणि ब्राह्मणी व्यवस्थेविरोधात एकजूट होऊन लढा उभारावा लागेल.\nपंकजशी या विषयावर माहिती घेताना तो भावनाशील झाला आणि शेवटी म्हणाला \"देशाचं संरक्षण करताना आम्ही जात-धर्म विसरून आपल कर्तव्य पार पाडीत असतो. पण जर याच जाती-धर्मांमुळे आमच्या कुटुंबियांच्या हत्या होत असतील तर मग आम्ही देशाचे रक्षण का करायचे आम्ही शत्रूच्या सैनिकाला पकडल्यावर देखील त्याचे देखील हात,पाय आणि डोक तोडून टाकण्याइतकी अमानुष शिक्षा आम्ही त्याला देत नाही, माणूस म्हणून जर समाज जगूच देत नसेल तर काय करायचं आम्ही शत्रूच्या सैनिकाला पकडल्यावर देखील त्याचे देखील हात,पाय आणि डोक तोडून टाकण्याइतकी अमानुष शिक्षा आम्ही त्याला देत नाही, माणूस म्हणून जर समाज जगूच देत नसेल तर काय करायचं त्यांची ताकद खूप आहे, आम्हाला न्याय मिळाल का त्यांची ताकद खूप आहे, आम्हाला न्याय मिळाल का पंकजच्या या प्रश्नच उत्तर माझ्याकडे नाही, तुम्ही देऊ शकता का त्याच्या प्रश्नाला उत्तर.\n( हा रिपोर्ट लिहिताना मानवाधिकार चळवळीच्या मनीषा टोकले यांच्याशी झालेल्या चर्चेची मदत झाली)\n(अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचा कार्यकर्ता.)\nदंगलीत कोरेगाव - भीमा, सणसवाडीत 'साडे नऊ' कोटींचे नुकसान...\nचारचाकी - 116, दुचाकी - 95, तीनचाकी - 5, घरे - 18, दुकाने हाॅटेल - 82, गॅरेज - 14 या सर्वांचे मिळुन साडे नऊ कोटी नुकसान झाल्याचा 'नायब तहसिलदार' यांचेकडुन पंचनामा पूर्ण () झाला असुन अहवाल राज्यशासनाकडे पाठविणेत येत आहे.\nयात अभिवादन करण्यास आलेल्या लोकांचे ���ुकसान सामील आहे का त्यांच्या उध्वस्त वाहनांचे पंचनामे केलेत का त्यांच्या उध्वस्त वाहनांचे पंचनामे केलेत का कोरेगाव - भीमा, सणसवाडीत हल्ल्यात जखमी झालेल्या लोकांची यादी \nयासाठी 'माहीती अधिकारा'चे अर्ज तयार ठेवा...\nखरे तर... अभिवादनास आलेल्या पिडीत लोकांनी 'तक्रारी'च नाहीत नोंदवल्यात... अभिवादन करण्यास आलेले लोक बाहेरगावचे होते, तेथुन बाहेर पडणे त्यावेळेस गरजेचे होते...\nतरीही... बांधवांनो तक्रारी नोंदवा, तुमच्या स्थानिक पोलिस स्टेशनला नोंदवा... तुमच्या गाड्यांना विमा असला तरीही त्यांना एफआयआर लागतेच, नुकसान भरपाईसाठी तुमचे ही पंचनामे हवेत... तक्रार दाखल करण्यासाठी अडचण येत असेल तर माझ्याशी संपर्क साधा...\nतुम्ही पिडीत असुन तक्रारी न नोंदवता, रस्त्यावर उतरुन निषेध नोंदवलात, परिणामी तीथे ही तुम्हीच दोषी झालात...\nमोठ्या फुशारकीने म्हणता, \"कायदा आमच्या बापाचा\", पण वापरायचा कोणी \nनुकसान दोन्ही बाजुचे झालेय पण केलेय कोणी याचा पुराव्यानिशी शोध घेऊन दोषींना तुरुंगात डांबुन त्यांच्या मिळकतीमधुन नुकसान भरपाई वसुल करुन घ्यावी...\n- अॅड. राज जाधव, पुणे...\nघटनेच्या दिवशी गावातील सर्व दुकाने बंद ठेवुन अभिवादन करण्यास आलेल्या समुदायास कसलीही मदत करावयाची नाही, असे वरिष्ठ पोलिस अधिकारयांच्या पाहणीतुन स्पष्ट झाले आहे.\nतसेच... त्याला अनुसरुन कोरेगाव - भिमा येथील ग्रामपंचायतीने 'बंद' चा ठराव पास करुन घेतल्याचे प्रसिध्दी पञकावरुन दिसुन येतेय...\nशेकडो मैलांवरुन आलेल्या गोर गरीब जनतेला पाणी ही न मिळु देणे, एवढ्या नीच मानसिकतेची नोंद जगात नाही...\nदरवर्षी हाॅटेल्स, ढाबे, नाश्ता हाऊस, इतर दुकाने चालु असतात लोकांना कधीच अडचण आली नाही, यंदाच असे का घडावे...\nनाशीकवरुन आलेल्या एका महीलेने घरातचं दुकान असलेल्या दुकानदाराला पाण्याच्या बाटलीला शंभर रुपये देऊ केले तरीही त्या महिलेला पाणी न देता, जयभिमवाल्यांना काहीही द्यायचे नाही, असा आदेश असल्याचे सांगण्यात आले, कोणी दिले हे आदेश \nग्रामस्थांचा हा असहकार मानवतेला काळीमा फासणारा आहे.\nग्रामस्थांचे म्हणणे आहे की, दंगलीची शक्यता होती, मग दंगलीची शक्यता तुम्हांस दोन दिवसापुर्वी कशी आली व तुम्ही दोन दिवस अगोदरचं 'बंद' चा ठराव पास करुन घेतलात. यापुर्वी अभिवादन करण्यास येणारे हेच लोक होते, तेव्हा का दंगलीची श���्यता भासली नाही \nकारण, दंगल होणार हे पुर्व नियोजित होते, ग्रामस्थांना हे दोन दिवस अगोदरचं माहीत होते \nतर हो... कारण पोलिस अधिकारयांच्या पाहणीनुसार 29 व 30 डिसेंबरला छ.संभाजी महारांच्या समाधीस्थळाला अभिवादन करायला आलेला जमाव दोन दिवस गावातचं होता, तो कशासाठी थांबला होता त्यांना ग्रामस्थांनी का शरण दिले त्यांना ग्रामस्थांनी का शरण दिले \nत्यामुळे वढु बु., कोरेगाव - भीमा, शिक्रापुर येथील ग्रामस्थ देखील या 'criminal conspiracy' चा एक भाग म्हणावे लागतील. त्यामुळे त्यांचेवर देखील गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे.\nमुळ मुद्दा आहे 'असहकाराचा', असहकार, बंद कोणाविरुद्ध तर एका विशिष्ट जमावाविरुद्ध... अभिवादनास येणारया लोकांविरुद्ध....\nज्या लोकांवर हल्ले झाले, गाड्या जाळल्या त्या लोकांना तेथुन बाहेर पडण्यासाठी कोणतेही वाहन नव्हते, हाॅस्पीटल्स बंद होते, मदत सोडा साधे पिण्यासाठी पाणी नाही...\nत्यामळे एका विशाष्ट समाजास सहकार्य न करणे, हा एक प्रकारे 'सामाजिक बहिष्कार'चं आहे...\nत्यामुळे कोरेगाव - भिमा ग्रामपंचायत, शिक्रापुर, वढु बु. व इतर ग्रामस्थ यांचेवर सामाजिक बहिष्कार अधिनियमा अंतर्गत गुन्हा नोंदवावा.\nजेणे करुन पुढील वर्षी असा 'माणुसघाणेपणा' करताना याचा पुन्हा पुन्हा विचार केला जाईल.\n- अॅड. राज जाधव, पुणे...\n'अत्याचारग्रस्तांनो' त्वरित एफआयआर (FIR ) नोंदवा...\n'अत्याचारग्रस्तांनो' त्वरित एफआयआर (FIR ) नोंदवा...\nपीडितांनो जर इच्छितस्थळी सुखरूप पोहचला असला तर... पुढची स्टेप म्हणून तुमच्यावर झालेल्या हल्ल्याची तक्रार जवळच्या पोलीस ठाण्यात त्वरित नोंदवा...\nतुमच्यावर हल्ले जातियेतून झालेले आहेत, त्यामुळे ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे नोंदवा, तुम्हास जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेलाय भादंविच्या कलम ३०७ अंतर्गत गुन्हा रजिस्टर व्हायला हवा, दंगल घडविणे, खाजगी तसेच सरकारी मालमत्तेस बाधा पोहचवली आहे, जीवास धोका निर्माण केला आहे, दहशत माजवली आहे... त्यामुळे एन सी न नोंदवता एफआयआर नोंदवणे गरजेचे आहे...\nलवकरात लवकर तक्रार दाखल करा... कोणत्याही कारणास्तव उशीर होता कामा नये, कारण 'एफआयआर' करण्यास उशीर झाला तर त्याचा अर्थ बनावट खबर दिली म्हणून आरोपीला फायदा देण्याबाबत उच्च न्यायालयाने अनेक निर्णय दिलेले आहेत, त्यामुळे उशिरा फिर्याद द्याल तर आरोपी सुटू शकतो.\nएफआयआर देताना तुम्ही देत असलेली खबर व्यवस्थित आणि काळजीपूर्वक द्या, अत्याचारित व्यक्तीचे संपूर्ण नाव, वय पत्ता आणि जात नमूद करावी, गुन्ह्याची तारीख, वेळ, स्थळ अचूक हवे..\nज्या प्रमाणे काल जे हल्लेखोर हल्ले करत होते त्यांचे वर्णन व्यवस्थित द्या (कारण त्यांची नावे आपणांस ठाऊक नाहीत) तसेच अत्याचार करणारांची जात माहित नसली तरी त्यांच्या बोलण्यातून, वागण्यातून व्यक्त झाली असेल तर ती हि नमूद करा...\nकारण ऍट्रॉसिटी प्रकरणात गुन्हा करताना आरोपी व्यक्तीस सदर व्यक्ती अनुसूचित जाती / जमातीची होती हे माहित असणे व जात बघूनच गुन्हा घडला\" असे कोर्टास अपेक्षित असते.\nपरंतु अज्ञानामुळे फिर्यादी खबर व्यवस्थित देत नाही, परिणामी एफआयआर वीक होते, आणि या सर्व बाबींची पूर्तता न झाल्यामुळे अनेक प्रकरणात आरोपीला फायदा देऊन सोडून देणारे विशेष न्यायालयाचे, उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय आहेत.\nम्हणून ऍट्रॉसिटी अंतर्गत खबर देताना / एफआयआर नोंदवताना त्यात खालील गोष्टी समाविष्ठ करण्याबाबत काळजी घेणे गरजेचे आहे, आणि या गोष्टी अत्याचारित व्यक्तीने एफआयर मध्ये नमूद कराव्यात -\n1) आरोपीस \"पीडित व्यक्ती\" अनुसूचित जातीची किंवा अनुसूचित जमातीची आहे हे माहित होते.\n2) आरोपीने \"पीडित व्यक्तीवर तो अनुसूचित जातीची किंवा अनुसूचित जमातीची आहे म्हणून अत्याचार केला.\n3)पीडित व्यक्ती अज्ञान असेल तर त्याच्या पालकाने किंवा नातेवाईकाने फिर्याद नोंदवावी.\n4)घटना घडताना कोण साक्षीदार असतील तर त्यांची नावे द्यावीत, (पोलीस सांगतात, साक्षीदार सवर्ण किंवा एस्सी/एसटी व्यतिरिक्त हवा, असे कायद्यात कुठे हि नाही ) कोणीही साक्षीदार चालतील. (परंतु खोटे बाकदार देऊ नका, न्यायालयात आरोपीला त्याचा फायदा होईल.\n5) फिर्याद देण्यास उशीर झाला असेल तर, योग्य खुलासा करून स्पष्टीकरण द्या, कोर्टात कारण योग्य असल्यास विलंब माफ करू शकते.\n6) घटना जशी घडली असेल तशीच लिहावी, रंगवून लिहू नये, खोटे लिहू नये.\n7) पोलीस फिर्याद नोंदवून घेण्यास टाळाटाळ करत असेल, धमकावत असतील तर जवळील एसीपी कार्यालयात पोलिसांविरुद्ध लेखी तक्रार द्या. फिर्यादीची / एफआयआरची एक प्रत पोलिसांकढुन घ्या, (विनामूल्य असते)\n9) एफआयआरची प्रत जिल्हा समाज कल्याण अधिकारी, एसपी, कलेक्टर,नोडल ऑफिसर यांनी देखील पाठवा.\n10) राजकीय हेतूसाठी कोणी खोटी फिर्याद देण्य���स सांगत असेल तर तसे करू नका कायद्याने गुन्हा आहे, आणि तसे केल्यास टी व्यक्ती चिडून तुमच्यावर खरोखर अत्याचार करू शकते.\n11) खोटी तक्रार देणे म्हणजे अत्याचारास प्रोत्साहन देणे होय.\n12) अनुसूचित जाती व जमातीच्या लोकांनी जर एखाद्याचा \"खोटी तक्रार करण्याचा उद्देश\" निदर्शनास आल्यास त्यास मज्जाव करावा.\n13) पीडित व्यक्ती रक्ताने माखला असेल तर त्याने ते कपडे पोलिसांत जमा करावे, जप्ती पंचनामा करून घ्यावा.\n14) पीडित व्यक्तीवर / साक्षीदारांवर कोणी दबाव टाकत असेल, बहिष्कार करत असेल, दमदाटी करत असेल तर हि बाब जिल्हा समाज कल्याण अधिकारी, एसपी, कलेक्टर, नोडल ऑफिसर यांनी कळवा, संरक्षण अथवा पुनर्वसनाची मागणी करा.\n15) सीआरपीसी सेक्शन 195 - अ साक्षीदारास धमकी दिली तर फिर्याद नोंदवत येते.\n16) पीडित जखमी व्यक्तीने मेडिकल करताना सरकारी दवाखान्यात मेडिकल ऑफिसरला गुन्हा कास घडला, गुन्ह्यात कोणते हत्यार वापरले याची माहिती द्या. त्याची नोंद एमएलसी रजिस्टर करून घ्या.\n17) पीडित व्यक्तीने फिर्याद दिल्यानंतर आरोपीने दरोडा/ खंडणीची खोटी क्रॉस कम्प्लेंट दिल्यास, तो देखील दुसरा अत्याचारच होय, म्हणून या अत्याचाराबाबत सुद्धा दुसरी फिर्याद सादर करावी, त्याची कल्पना एसपीला द्यावी.\nजर वरील मुद्दे पीडित व्यक्तीने एफआयआर मध्ये घेतल्यास आरोपीस शिक्षा होण्यास नक्कीच मदत होईल, आरोपी सुटणार नाहीत...\nबांधवांनो स्वतः कायदा हातात घेऊ नका, कायद्याने लढा देऊयात, अत्याचारित बाधित व्यक्तींनी लवकरात लवकर आपल्यावर झालेल्या अत्याचाराबाबत स्थनीक पोलिस स्टेशन मध्ये 'एफआयआर' नोंदवावी... शकतो तक्रार लेखी द्या, पुढील कार्यवाहीसाठी त्याची पोच घ्या...\nशांतता राखा... कायदा हातात घेऊ नका...\n- अॅड.राज जाधव, पुणे...\nकट्टर विचारसरणीचा बिमोड करण्यासाठीच अॅट्रॉसीटी काय...\n'अत्याचारग्रस्तांनो' त्वरित एफआयआर (FIR ) नोंदवा.....\nएक विद्रोही कवी...नामदेव ढसाळ....\nएक विद्रोही कवी... नामदेव ढसाळ.... नामदेव लक्ष्मण ढसाळ (जन्मः फेब्रुवारी १५, इ.स. १९४९ पुणे जिल्हा) मराठी दलित साहित्यातील परिवर्तन...\n बाबासाहेबांवरील काही निवडक कवींच्या कवितांचा संग्रह केलेला आहे, कविता वाचून स्फूर्ती आली पाहिजे हाच उद्देश...\nदेव देवळात नसते, देवळात पुजाऱ्याचं पोट असते...\nदेव देवळात नसते, देवळात पुजाऱ्याचं पोट असते..... एका गावात एक नवीन मंदिर बांधण्यात आले. त्यानिमित्त गाडगेबाबांना कीर्तनासाठी बोलावण्...\n काल सायंकाळी \" फेसबुक\" या सोशल वेबसाईटवर एका मित्राच्या \"ग्रुप\" मध्ये ...\nक्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे...\nक्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे... भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात अशा अनेक व्यक्ती आहेत की, ज्यांनी मोलाची कामगिरी बजावली, परंतु ते सर्व ...\nजमीन / मालकी हक्क / वारस विषयक हक्क काय आहेत \nजमीन/ मालकी हक्क/ वारस विषयक हक्क काय आहेत जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या प्रयोजनाकरीता जे रेकॉर्डस् ठेवले जातात त्यांना भुमि अभि...\nमिलिंद प्रश्न - भाग पहिला....\"नागसेन आयुष्मान रोहनची भेट\"...\nमिलिंद प्रश्न - भाग पहिला.... \"नागसेन आयुष्मान रोहनची भेट\"... \"मिलिंदपनहो\" म्हणजेच\" मिलिंद प्रश्न\" हा...\n जग बदल घालूनी घाव सांगून गेले मला भीमराव सांगून गेले मला भीमराव गुलामगिरीच्या या चिखलात\nएक वेदनामय दुपार.....आणि सोनबा येलवे.....\nएक वेदनामय दुपार.....आणि सोनबा येलवे..... 1939-1946 च्या काळात पनवेलच्या नाक्यावर घडून गेलेली ही वेदनामय, दारुण घटना.... हा का...\n१४ आक्टोंबर - धम्मचक्र प्रवर्तन दिन....\n१४ आक्टोंबर - धम्मचक्र प्रवर्तन दिन.... डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ आक्टोंबर १९५६ रोजी नागपूर येथील दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन...\nजिवाची बाजी लावणारा मी एक बाजीगर आहे...\nमनुवादाला विळखा घालणारा मी एक अजगर आहे...\nघेतला आहे आदर्श आता शिवबाच्या तलवारीचा...\nजतिवाद्याला गाडनारा मी एक भीम टायगर आहे..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushival.in/Home/ViewNews/2575", "date_download": "2019-11-22T01:08:37Z", "digest": "sha1:CQIREFSNJXKLD26G3S36X6HVNNZ2GJQM", "length": 15445, "nlines": 93, "source_domain": "www.krushival.in", "title": "Krushival - Latest News in Marathi | Top Marathi News | मराठी बातम्या - कृषीवल", "raw_content": "\nई - पेपर रायगड ई - पेपर रत्नागिरी\nधुवांधार पाऊस आणि राजकीय घमासान\nधुवांधार पाऊस आणि राजकीय घमासान\nगेले तीन दिवस राज्यातील बहुतांशी भागात धुवांधार पाऊस पडला आहे. याला आपवाद विदर्भ व मराठवाड्यातील काही भाग आहे. मुंबई व परिसरातील भागात तसेच कोकणात मात्र पावसाने हाहाकार माजविला. जूनमध्ये उशिरा पाऊस सुरु झाल्याने सर्वांनाच चिंता वाटत होती. मात्र, जुलै महिन्यात पावसाने आपले जोरदार अस्तित्व दाखवून दोन महिन्यांच्या सरासरीपेक्षा जास्त उंची गाठली. एकूणच, राज्यातील 60 टक्क्यांहून जास्त भाग पावसामुळे सुखावला आहे. हवामान खात्��ाने मात्र सर्वांनाच निराश केले आहे. आपण एकीकडे चंद्रावर पाऊल टाकत असताना, हवामान खाते मात्र चुकीचे अंदाज देते, याचे वैष्यम्य वाटते. रविवारी व सोमवारी मुसळधार पाऊस पडेल, असा त्यांनी व्यक्त केलेला अंदाज खोटा ठरला आहे. असो. गेल्या चार दिवसांत पडलेल्या मुसळधार पावसाने दिलासा मिळाला आहे, हे मात्र खरेच. त्याचबरोबर अनेक भागात पावसामुळे पाणी साचल्यामुळे नागरिकांचे हालही झाले आहेत. त्याला आपल्याकडील प्रशासन जबाबदार आहे. शनिवारी दिवसभरात माथेरानला तब्बल 450 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. थंड हवेचे हे ठिकाण आता पावसात चिंब न्हाले. विदर्भ आणि काही प्रमाणात मराठवाडा वगळता उर्वरित सर्व ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस राज्याने अनुभवला. त्यातही राज्यातील 42 ठिकाणी पावसाने 24 तासांत तीन आकडी संख्या गाठली, हेही वैशिष्ट्यपूर्ण ठरले. उल्हास नदीच्या पुरात चारही बाजूंनी वेढलेल्या ‘महालक्ष्मी एक्स्प्रेस’मध्ये अडकलेल्या एक हजाराहून अधिक लोकांची सुरक्षितपणे सुटका झाली असली, तरीही हा सर्वसामान्य प्रवाशांच्या जिवाशी खेळलेला एक गंभीर खेळ होता. एकाच ठिकाणी सलग 12 तास पाण्याच्या वेढ्यात थांबलेल्या रेल्वेच्या रुळाला वाढत्या पाण्याने काही इजा झाली असती, तर हजारो प्रवाशांना घेऊन रेल्वे पाण्यात कोसळण्याचा धोका होता. या गाडीत असलेल्या गरोदर महिला, वृद्ध व अन्य प्रवासी यांची स्थिती काय झाली असेल, याचा विचार करता येत नाही. रेल्वेच्या आपत्कालीन यंत्रणेला रात्रभर अडकलेले लोक आठवले नाहीत. ही यंत्रणा पाऊस थांबून ओहोटीची वाट पाहात राहिली. म्हणजे, आजपर्यंत मुंबईकर रामभरोसे होतेच, आता दक्षिण महाराष्ट्र, उत्तर कर्नाटकातील प्रवासीही त्यांनी असुरक्षित केले. बदलापूरमध्ये कोसळणार्‍या पावसामुळे 10 ते 2 रेल्वे वाहतूक बंद ठेवली होती. उल्हास आणि तिची उपनदी बारवीच्या पात्रात प्रचंड पाणी होते. तीन दिवस मुसळधार पावसाने बारवी धरण तुडुंब भरल्याने पाणी सोडणे नक्की होते. पालिका प्रशासनाने रेल्वे प्रशासनाला कल्पना दिली नाही, ही मोठी चूक. वाढते पाणी पाहून भयभीत सात प्रवाशांनी रेल्वेतून उड्या घेतल्या आणि पुढे ते छाती एवढ्या पाण्यात अडकून पडले. ग्रामस्थांनी त्यांना वाचवले. ऐनवेळी लष्कर, नौदलाची मदत घेऊन एनडीआरएफला उतरवून या प्रवाशांना वाचविण्यात आले. सोमवारपासून आता मुंबई-पुणे ट्रक सुरु झाला आहे. पुण्यात जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात खडकवासला धरण पूर्ण भरल्याने नदीपात्रात पाणी सोडण्यात आले होते. जुलैच्या अखेरीस पुन्हा धरण काठोकाठ भरल्याने मुठा नदीत शनिवारी रात्रीपासून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. चासकमान धरणातून भीमा नदीत साडेपाच हजार क्यूसेक विसर्ग सुरू आहे. भीमा खोर्‍यातील कळमोडी, आंद्रा आणि खडकवासला धरणे पूर्ण भरली आहेत. मात्र, पिंपळगाव जोगे, घोड, नाझरे आणि उजनी धरणांची स्थिती पावसाअभावी ‘जैसे थे’ आहे. भीमा खोर्‍यातील पंचवीसपैकी वीस धरणांच्या क्षेत्रात पावसामुळे स्थिती सुधारली आहे. सांगली, कोल्हापूर, सातारा या तीन जिल्ह्यांत गेल्या 48 तासांत संततधार पावसाच्या हजेरीने परिसर जलमय झाला आहे. तिन्ही जिल्ह्यांतील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सर्वाधिक पावसाची नोंद झाल्याने कोयना धरणासह अन्य धरणांतही समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. कोल्हापुरात पंचगंगा नदीने दुसर्‍यांदा पात्र ओलांडले असून, कृष्णा नदीच्या पाण्याची पातळीही विविध ठिकाणी 30 फुटांवरुन अधिक झाली आहे. महाराष्ट्राच्या वरदायिनी समजल्या जाणार्‍या कोयना धरणात 63 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. मुंबईहून नाशिककडे जाणार्‍या मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर जुन्या कसारा घाटात अतिवृष्टीमुळे रस्त्याला शनिवारी तडे गेले. कसारा घाटातील ही दुरुस्ती तीन दिवसांनंतर पूर्ण झाली. नाशिकमध्ये सलग तीन दिवस मध्य महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाने हजेरी लावल्याने धरणातील पाणीसाठा तसेच भूजल पातळीमध्ये काही प्रमाणात वाढ झाली. पहिने, त्रंबकेश्‍वर, भावली डॅम, हरिहर किल्ला, नांदूर मधमेश्‍वर, सोमेश्‍वर धबधबा या ठिकाणी पर्यटकांनी गर्दी केली होती. दारणा, गोदावरी, नासर्डी आणि वालदेवी नद्यांच्या पाणीपातळीमध्ये वाढ झाल्याने नांदूर मधमेश्‍वर बंधार्‍यातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू होता. मराठवाडा व विदर्भ वगळता आता बहुतांशी भागात सुजलाम् सुफलाम् वातावरण आहे. पावसामुळे राज्याला दिलासा मिळत असताना, राजकीय गरमागरमी जोरात सुरु झाली आहे. सत्ताधारी पक्षाने धाकदपटशहा करुन आपली ताकद वाढविण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. एकीकडे मुसळधार पाऊस पडत असताना, राज्यात आयाराम-गयारांचाही पाऊस सुरु झाला आहे.\n���रद पवार मोदी भेट\nबुकवर्म कॅफे आणि वाचक\nलाडजी बागवान आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित\nदि प्राईड ऑफ महाराष्ट्र राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा\nमुंबई उपनगर जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा-२०१९\nएस.एन.डी.टी महिला विद्यापीठाच्या समाजकार्य विभागात....\nपनवेलमध्ये वकील संघटना विरुद्ध उपविभागीय अधिकारी आमने-सामने.\nकर्जत मध्ये घरफोड्यांची मालिका सुरूच..\nरत्नागिरी हातखंबा शहर बस ची कोकण एस. टी. प्रेमी ग्रुप कडुन..\nआठवडा बाजारात चोरांची विकेट घेण्यासाठी होमगार्डही....\nकृषी विभाग दिग्रस आणि तुळसाई बहुउद्देशीय संस्था अर्जुनवाडी..\nदुचाकीवर कर्तव्यावर येणाऱ्या पोलिसाला दुचाकीने उडवले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/tag/maharashtra-marathi-news/", "date_download": "2019-11-21T23:48:12Z", "digest": "sha1:UE6KV3MLDCRZF6JCCGVJXC4RY2EOZT5F", "length": 9673, "nlines": 121, "source_domain": "bahujannama.com", "title": "maharashtra marathi news Archives - बहुजननामा", "raw_content": "\nसत्तास्थापनेच्या हालचालींना कमालीचा ‘स्पीड’, सर्व नेते दिल्लीहून मुंबईला रवाना\nबहुजननामा ऑनलाईन टीम : विधानसभा निवणुकीचा निकाल लागून इतके दिवस झाले असले तरी देखील सत्ता स्थापनेला अजूनही मुहूर्त लागला नाही. ...\n‘संभाव्य’ मंत्र्यांच्या यादीत राष्ट्रवादीच्या 10 तर काँग्रेसच्या 9 दिग्गजांची नावं, सुत्रांची माहिती\nबहुजननामा ऑनलाईन टीम : महाराष्ट्रात पुढील सरकार स्थापन करण्यासाठी व अनेक दिवसांपासून लांबणीवर असलेला सत्ता स्थापनेचा प्रश्न लवकरच सुटणार असल्याची ...\n… तरच ‘महाशिवआघाडी’चं सरकार, काँग्रेसनं सांगितलं\nबहुजननामा ऑनलाईन टीम : लवकरच शिवसेना-कॉंग्रेस आघाडीचे सरकार स्थापन होणार असल्याचे चिन्ह दिसत आहे. आता हा सत्ता स्थापनेचा प्रश्न लवकरच ...\nप्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ‘संभाव्य’ मंत्र्यांची यादी घेऊन पोहचले शरद पवारांच्या घरी\nबहुजननामा ऑनलाईन टीम : अनेक दिवसांपासून लांबणीला लागलेला सत्ता स्थापनेचा प्रश्न आता सुटणार असल्याचे चिन्ह दिसत आहे. काल झालेली बैठक ...\nमुलाला विभक्त राहण्यास भाग पाडणाऱ्या सुनेचा मुलाकडून खून\nपिंपरी : बहुजननामा ऑनलाईन - मुलाला आपल्यापासून स्वतंत्र राहण्यास प्रवृत्त केल्याने आईवडिलांनीच मुलाला पत्नीला संपविण्याचा सल्ला दिला. आई वडिलांच्या सांगण्यावरुन ...\n‘माझा अपमान केला जातोय’, संजय राऊतांनी सांगितल�� उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंना\nबहुजननामा ऑनलाईन टीम - राज्यसभेतील जागा बदलल्यामुळे संतप्त झालेले शिवसेना नेते संजय राऊत यांनी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडूं यांना पत्र ...\nब्रेकिंग : महाशिवआघाडीला सोनिया गांधींचा ‘ग्रीन’ सिग्नल, सत्तास्थापनेच्या हालचालींना ‘स्पीड’\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - इतक्या दिवसांपासून रखडलेल्या महाशिवआघाडीच्या निर्णयाला काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी अखेर मंजुरी दिली आहे. त्यांच्या ...\n‘या’ कारणामुळं सलग दुसर्‍या दिवशी ‘महागलं’ सोनं-चांदी, जाणून घ्या आजचे दर\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - जागतिक बाजारपेठेतील किंमती वाढ आणि भारतीय रुपया कमकुवत झाल्याने आज सोन्याच्या किंमतींत वाढ झाली. दिल्लीच्या ...\n अशा प्रकारे होणार मंत्रिपदाची वाटणी, ‘हा’ आहे फॉर्म्युला\nबहुजननामा ऑनलाईन टीम : महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा तिढा सुटत नसल्याने हे आता दिल्लीत यासंदर्भात हालचालींना वेग आला आहे. सत्ता स्थापनेसाठी ...\n महाराष्ट्रातील सत्तास्थापनेबाबत सोनिया गांधींनी सांगितलं\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यास महायुती असमर्थ ठरल्याने आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी केंद्रस्थान बनली आहे. त्यामुळे ...\nसत्तास्थापनेच्या हालचालींना कमालीचा ‘स्पीड’, सर्व नेते दिल्लीहून मुंबईला रवाना\n‘संभाव्य’ मंत्र्यांच्या यादीत राष्ट्रवादीच्या 10 तर काँग्रेसच्या 9 दिग्गजांची नावं, सुत्रांची माहिती\n… तरच ‘महाशिवआघाडी’चं सरकार, काँग्रेसनं सांगितलं\nप्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ‘संभाव्य’ मंत्र्यांची यादी घेऊन पोहचले शरद पवारांच्या घरी\nमुलाला विभक्त राहण्यास भाग पाडणाऱ्या सुनेचा मुलाकडून खून\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://m.transliteral.org/pages/z80106084129/view", "date_download": "2019-11-21T23:22:48Z", "digest": "sha1:VZLRHEI54S6SWD6HTIABPTJER62LNVKP", "length": 4759, "nlines": 56, "source_domain": "m.transliteral.org", "title": "माजघरांतील गाणी - आल�� गंगाला मागनं पावना घ...", "raw_content": "\nमाजघरांतील गाणी - आलं गंगाला मागनं पावना घ...\nसंसारांतील सुखदुःखांच्या जोडीलाच, एकमेकींना येत असलेलीं गाणीं सहज गंमत म्हणून एकमेंकींना सांगावयाची आणि घटकाभर मजेंत वेळ घालवावयाचा, या गाण्यांना कुणीं माजघरांतील गाणीं तर कुणीं बैठकींतील गाणीं असेंहि म्हणतात.\nआलं गंगाला मागनं पावना घ्यावा पारकून\nबसायला टाका पिंढपाट पुसायची जातगोत\nयाची जात धनगराची आमची गंगा बामनाची\nयाची आमची सोयरीक न्हाई आमची गंगा द्याची न्हाई\nजागा पाहूं जागाईत मळा पाहूं बागाईत\nनवरां पाहूं रूपशाई तिथं देऊं गंगाबाई\nगंगा ऐकनाशी झाली गेली आईच्या जवळी\nअग अग माझे आई आपल्या बारवच्या तीरीं\nएक जोगी नवलापरी घेतो सोन्याची किनरी\nवाजवीतो नवलापरी मी जातें ज्याच्या घरीं\nयेडी झाली गंगूबाई ती कुनाचं ऐकत न्हाई\nजागा पाहूं जागाईत मळा पाहूं बागाईत\nनवरा पाहूं रूपशाई तिथं देऊं गंगाबाई\nगंगा ऐकनाशी झाली गेली बापाच्या जवळी\nअरे अरे माझ्या बापा आपल्या बारवाच्या तिरी\nएक जोगी नवलापरी हातीं सोन्याची किनरी\nवाजवीतो नवलापरी गंगा त्याजला वरी\nयेडी झाली गंगूबाई ती कुनाचं ऐकत न्हाई\nजागा पाहूं जागाईत मला पाहूं बागाईत\nगंगू ऐकनाशी झाली गेली घराच्या दाराशी\nगेली मान मुरडोनी गेली वल्या पदराशीं\nलागली पैल्या वनाला उभा रहा बा तूं गड्या\nमाझीं पावलं वडतीं घरीं पिताजी रडती\nलागली दुसर्‍या वनाला घरीं रहा बा तूं गड्या\nमाझी पावलं वडती उभा माताजी रडती\nएवडी पित्याची फेरी मी का जोग्याची बरी\nलागली तिसर्‍या वनाला उभा उभा राहा तूं गड्या\nमला सराट मोडती घरीं बंधूजी रडती\nएवडी बंधवाचा फेरी तूं का जोग्याची बरी\nचवथ्या पांचव्या वनाला आलं जोग्याचं नगर\nगंगा घातली जटयींत मग गेला महालांत\nगिरजा गेली शेजघरीं दिलं आंगूळीला पानी\nपैला तांब्या जटवरी मग तांब्या अंगावरी\nगिरजा गेली लोकाघरीं आकाशाच्या आयाबाया\nपैला तांब्या जटवरी मग तांब्या अंगावरी\nअसूं दे ग गिरजाबाई त्येचा असल विचार कांहीं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B8_%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B8_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2019-11-21T23:53:44Z", "digest": "sha1:2XUEZNPF4OLEYHOL2JYMW5ZNIVVFRZGX", "length": 4805, "nlines": 72, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ग्रास हिल्स राष्ट्रीय उद्यान - विकिपीडिया", "raw_content": "ग्रास हिल्स राष्ट्रीय उद्यान\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\n• भारतातील राष्ट्रीय उद्याने •\nआंशी • इंदिरा गांधी • एराविकुलम • कँपबेल बे • करियन शोला • करीम्पुळा • काझीरंगा • कान्हा • कुद्रेमुख • केवलदेव घाना • कॉर्बेट • गलाथिया • गुगामल • ग्रास हिल्स • चांदोली • ताडोबा • दाचीगाम • दुधवा • नवेगाव • नागरहोळे • पलानी पर्वतरांग • पेंच • पेरियार • बांदीपूर • बांधवगड • नामढापा • मरू(वाळवंट) • मानस • मुकुर्थी • मुदुमलाई • रणथंभोर • वासंदा • व्हॅली ऑफ फ्लॉवर्स • संजय गांधी • सायलंट व्हॅली • इंद्रावती • कांगेर • संजय\nपश्चिम घाटातील राष्ट्रीय उद्याने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ जून २०१६ रोजी १३:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/59162?page=1", "date_download": "2019-11-22T00:37:58Z", "digest": "sha1:B6OEUIBTK2ZA7WT6H2ARTQX6W5BK5UOM", "length": 51436, "nlines": 166, "source_domain": "www.maayboli.com", "title": "सच्च्या प्रेमाची अद्भुत गाथा - अमृता इमरोजची लव्ह स्टोरी .... | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /सच्च्या प्रेमाची अद्भुत गाथा - अमृता इमरोजची लव्ह स्टोरी ....\nसच्च्या प्रेमाची अद्भुत गाथा - अमृता इमरोजची लव्ह स्टोरी ....\nशारीरिक ओढीच्या पलीकडचे प्रेम कसे असते \nमग अवश्य वाचा सच्च्या प्रेमाची मधुर गाथा ....\nती एक हळव्या मनाची किशोरी ; वयाच्या १६ व्या वर्षी असंवेदनशील, व्यसनी आणि थोराड पुरुषाबरोबर तिचं लग्न झालं तर \nती त्याच्याशी विवाह करते, मात्र त्याला पूर्णतः स्वीकारत नाही, ती त्याला तन देऊ शकते पण मन देऊ शकत नाही.\nएकमेकाचे विचार भिन्न असूनही एकत्र राहणे योग्य की अयोग्य \nमग 'तिला'च याची जाणीव होते अन ती स्वतःची सारी कुचंबणा त्याच्या गळी उतरवते. पुढे ते विभक्त होतात, पण तोवर तिच्या पोटी त्याचं बीज वाढतं.\nया दरम���यान तिच्या आयुष्यात तिच्या सारखाच हळव्या मनाचा,प्रतिभाशाली, संवेदनशील व उमदा कवीमनाचा पुरुष येतो.\nती त्याच्यात पूर्ण गुंतून जाते आणि एके दिवशी आपल्या कवितेच्या इप्सिताच्या शोधात तो तिला अर्ध्यात निरोप देऊन आपलं राहतं शहर सोडून मुंबईला निघून जातो.\nपुढे ती त्याच्या प्रेमात दग्ध होऊन झुरत जाते. त्याच्या साठी एक काव्य रचते - 'आखरी खत' त्याचं नाव \nया 'आखरी खत'च्या मुखपृष्टाच्या निमित्ताने तिची ओळख तिच्यापेक्षा खूपच लहान असणाऱ्या एका देखण्या चित्रकाराशी होते. ते दोघे एकेमेकात इतके एकरूप होतात की जणू दोघांचा आत्मा एक असावा \nतिकडे मुंबईला गेलेल्या कवीने तोपर्यंत प्रचंड लोकप्रियता व नावलौकिक मिळवला, मात्र तो तिला विसरू शकला नाही. तो आयुष्यभर अविवाहित राहिला \nइकडे वयाची चाळीशी गाठल्यावर तिला भेटलेला पस्तीशीच्या उंबरठयावरचा चित्रकार आणि ती एकत्र राहिले, एक होऊन राहिले अन एकजीव झाले तब्बल पन्नास वर्षे ते एकमेकासोबत राहिले, कोणत्याही नात्याच्या 'लेबल'शिवाय.कारण त्याची त्यांना गरजच नव्हती...ते दोघे एकत्र राहत असताना त्याने तिच्या हृदयात असणाऱ्या 'कवी'ला देखील स्वीकारले होते \nआयुष्याच्या मध्यावर भेटलेला हा तरुण 'तिला' बाप, भाऊ आणि मुलगा यांच्या जाणिवा देऊन गेला \nजेंव्हा 'तिचे' पती आजारी पडले तेंव्हा त्यांच्या अखेरच्या काळात 'तिने' त्यांना घरी आणून त्यांच्या अखेरच्या काळापर्यंत सेवा सुश्रुषा केली....\nअखेरीस 'ती' ही आयुष्याच्या पटावरून एक्झिट करून 'प्रेमाचा खरा अर्थ' सांगायला स्वर्गात गेली \nही कथा आहे एका थोर साहित्यकार, ज्ञानपीठासह विविध पुरस्कारांनी सन्मानित अशा प्रतिष्ठित कवयित्रीची. जिची नाममुद्रा केवळ पंजाबीच नव्हे, तर सर्वच भारतीय भाषांमध्येही ठळक उमटली आहे अशा विदूषीची. जिच्या अंगी बंडखोर स्वभाव अन हळवे मन असे दोन परस्पर विरोधी प्रवाह सुखाने नांदत होते.....ही कथा 'तिची' म्हणजे अमृता प्रीतमची आहे यातला कवी म्हणजे सुप्रसिद्ध शायर कवी साहिर लुधियानवी होय अन चित्रकार म्हणजे इमरोज \nआताच्या पाकिस्तानात असलेल्या पंजाबातील गुजरांवाला या शहरात ३१ ऑगस्ट १९१९ ला जन्मलेल्या अमृतांचा वयाच्या सहाव्या वर्षी साखरपुडा झाला, अकराव्या वर्षी त्यांच्या आईचे निधन झाले, सोळाव्या वर्षी पहिले पुस्तक प्रसिद्ध झाले अन सोळाव्या वर्षीच ���्रीतमसिंहांशी विवाह झाला, पुढे साहीरवर त्यांचे उत्कट प्रेम जडले जे अखेरच्या श्वासापर्यंत टिकून होते तर इमरोजबरोबर त्या पन्नास वर्षे एकत्र राहिल्या तीन ओळीत सांगता येईल अशी अमृता प्रीतम यांची कथा आहे.\nअमृतांचं वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी प्रीतमसिंग नावाच्या गृहस्थाशी लग्न झालं होतं. त्यांना त्यांच्यापासून दोन मुलंही झाली. परंतु या व्यसनी, असंवेदनशील नवऱ्याशी अमृतासारख्या संवेदनशील, प्रतिभावान स्त्रीचं निभणं अवघड नव्हे; अशक्यच होतं. त्यांनी तसं नवऱ्याला स्पष्ट सांगितलं. आपण वेगळे होण्यातच दोघांचं भलं आहे, हे त्यांनी त्याच्या गळी उतरवलं आणि दोघं वेगळी झाली.\nयाचदरम्यान कवी साहिर लुधियानवी अमृतांच्या आयुष्यात आले होते. त्यांच्या विलक्षण काव्यप्रतिभेनं, भावविभोर शब्दकळेनं आणि व्यक्तिमत्वानं त्यांना झपाटलं. इतकं, की त्यांच्याशिवाय आयुष्याची त्या कल्पनाच करू शकत नव्हत्या. अमृता आणि साहिरची साहित्यिक कारकीर्द याच काळात फुलत.. बहरत होती. या काळात साहिरनं अमृताचं अवघं जगणंच व्यापलं होतं. अमृतांच्या लेखनातही त्याचे पडसाद स्वच्छपणे जाणवतात.\nसाहिरनी अमृतांचं भावविश्व इतकं व्यापलं होतं की, मुलाच्या वेळी गरोदर असताना तो साहिरसारखा दिसावा म्हणून त्या सतत साहिरचं चिंतन करीत असत. .. आणि चमत्कार वाटावा अशी बाब म्हणजे अमृतांचा मुलगा नवराज हा दिसायला साहिरसारखाच आहे त्यामुळे- नवराज हा साहिरचाच मुलगा असावा, अशी पंजाबी साहित्यवर्तुळात तेव्हा बोलवा होती. एवढंच कशाला, १३ वर्षांचा असताना खुद्द नवराजनेच अमृतांना एकदा विचारलं होतं- ‘ममा, मी साहिर अंकलचा मुलगा आहे का त्यामुळे- नवराज हा साहिरचाच मुलगा असावा, अशी पंजाबी साहित्यवर्तुळात तेव्हा बोलवा होती. एवढंच कशाला, १३ वर्षांचा असताना खुद्द नवराजनेच अमृतांना एकदा विचारलं होतं- ‘ममा, मी साहिर अंकलचा मुलगा आहे का’ तेव्हा अमृतानं त्याला उत्तर दिलं होतं- ‘काश’ तेव्हा अमृतानं त्याला उत्तर दिलं होतं- ‘काश यह सच होता’ त्यालाही त्यांचं हे उत्तर पटलं. कारण ते निखळ सत्य होतं\nअमृता लाहोरला होत्या तेंव्हा साहिर त्यांना भेटायला त्यांच्या घरी यायचे. घरी आले की या दोघांच्या मनसोक्त गप्पा व्हायच्या. गप्पा मारता मारता साहीर सिगारेटी फस्त करत राहायचे. अमृता मात्र साहिरनी सोडलेल्या धुम��रवलयात आपली स्वप्ने पाहायच्या. साहिर तिथून गेल्यावर त्यांनी पिऊन टाकलेल्या सिगारेटची थोटके त्या गोळा करायच्या, अन हळूहळू त्यांना पुन्हा शिलगावून ओठी लावायच्या त्या आपल्या ओठांवर साहिरना अनुभवायच्या त्या आपल्या ओठांवर साहिरना अनुभवायच्या या नादात अमृतांना सिगारेटचे व्यसन जडले. अमृता साहिरला कधीच विसरू शकल्या नाहीत. 'मेरे शायर, मेरा महबूब, मेरा खुदा और मेरे देवता' अशी त्यांची साहिरबद्दलची व्याख्या होती.\nपुढे साहिर मुंबईत हिंदी चित्रपटसृष्टीत आपलं नशीब आजमावायला आले आणि मग इथलाच झाले. चित्रपट गीतकार आणि शायर म्हणूनत्यांनी अमाप ख्याती मिळवली. साहीर मुंबईला गेल्यावर या दोघांतल नातं तसच उत्कट राहिलं अन त्याला पत्रांचा आधार मिळत गेला. दोघेही रोज एकमेकाला पत्रं लिहित. काही काळ सुधा मल्होत्राच्या रूपाने त्यांच्यात दरी निर्माण करता येते का याचा प्रयत्न नियतीने करून पहिला पण तिलादेखील अपयश आले. त्यांचे भावनिक नाते एकमेकाशी न बोलताही अबाधित राहिले. चित्रपटसृष्टीच्या या मायावी दुनियेत अनेक स्त्रिया साहीरच्या आयुष्यात आल्या; परंतु त्यापैकी कुणाशीही ते संसार थाटू शकले नाहीत. मात्र प्रेमप्रकरणांतील या कटु-गोड अनुभवांनी त्यांचं आयुष्य वेगळ्या अर्थानं समृद्धही केलं. त्यांच्यातला रोमॅण्टिक प्रियकर त्याच्या गाण्यांतून, शायरीतून अलवारपणे व्यक्त झालेला दिसतो, तो या उत्कट अन् तरल जीवनानुभूतींमुळेच ज्या प्रमाणे अमृतांनी साहिरची सिगारेटची थोटके जतन करून ठेवली होती तशाच स्मृती साहिरनी देखील एका चहाच्या कपात जपून ठेवल्या होत्या. अमृतांनी आपल्या ओठाला लावलेला चहाचा कप साहिरनी कित्येक वर्ष न धुता तसाच आपल्याजवळ जपून ठेवला होता ज्या प्रमाणे अमृतांनी साहिरची सिगारेटची थोटके जतन करून ठेवली होती तशाच स्मृती साहिरनी देखील एका चहाच्या कपात जपून ठेवल्या होत्या. अमृतांनी आपल्या ओठाला लावलेला चहाचा कप साहिरनी कित्येक वर्ष न धुता तसाच आपल्याजवळ जपून ठेवला होता साहिरनी सुनीलदत्तच्या 'गुमराह'साठी लिहिलेले गाणं जणू त्यांच्या प्रेमासाठीच होतं - \"चलो इक बार फिर से अजनबी बन जाए हम दोनों,....\"\n'साहिर मुंबईला गेले आणि त्या मायानगरीचाच झाले', या वास्तवानं अमृता एकीकडे आतून उन्मळून पडल्या.उद्ध्वस्त झाल्या. तर दुसरीकडे साहिर यशाच्य�� पायरया चढत गेले याचाही अमृतांना आनंद झाला. या संमिश्र भावनांचं परिणत रूप म्हणजे त्यांचं ‘आखरी खत’ हे पुस्तक ज्याला पुढे साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. ही आनंदाची बातमी कळवणारा फोन आला तेव्हा अमृतांना आनंद होण्याऐवजी रडू कोसळलं. कारण त्यांनी त्या कविता साहिरसाठी लिहिल्या होत्या. पण साहिरला मात्र गुरुमुखी (पंजाबी) येत नव्हती. त्यामुळे ते हे पुस्तक वाचू शकत नव्हते. ज्याच्यासाठी आपण या कविता लिहिल्या, त्याच्यापर्यंत जर त्या पोचणार नसतील, तर त्या पुरस्काराला अमृताच्या लेखी काहीच अर्थ नव्हता. म्हणूनच त्यांना रडू कोसळलं होतं. साहिर जरी त्यांच्यापासून दूर गेले तरी त्या कधीही त्यांना विसरू शकल्या नाहीत. अगदी इमरोजचं उत्कट, निस्सीम प्रेम त्यांच्या वाटय़ाला येऊनही \nपुढे साहिरबद्दल लिहिताना अमृतांनी एके ठिकाणी म्हटलंय- \"साहिर आणि माझ्यात नि:शब्दतेचं एक अनोखं नातं होतं. त्यात शारीरिक ओढीचा अंश नव्हता. मला ‘आखरी खत’साठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्याचं जाहीर झाल्यावर एका प्रेस रिपोर्टरनं मी लिहीत असतानाचा फोटो काढण्याची इच्छा व्यक्त केली. त्याप्रमाणे तो फोटो काढून निघून गेल्यावर मी त्या कागदाकडे पाहिलं, तर त्यावर ‘साहिर.. साहिर.. साहिर’ हा एकच शब्द मी अनेकदा लिहिला होता. माझ्या त्या वेडेपणाचं माझं मलाच आश्चर्य वाटलं. दुसऱ्या दिवशी तो फोटो प्रसिद्ध झाला. पण तो कागद कोरा असल्यासारखा भासत होता. साहिर आणि माझ्यातलं नातं तेव्हाही नि:शब्दच होतं. आणि अखेपर्यंत ते तसंच नि:शब्द राहिलं.\" साहिरनीही 'शादी का जोडा' कधी अंगावर चढवला नाही. त्यांच्यातला शायर म्हणूनच वेदनांत जास्त रमला, विरहाची नवी भाषा बोलू लागला अन प्रेमाचे स्वतः अनुभवलेलं जग काव्यात मांडत राहिला.\n'मैं पल दो पल का शायर हूँ, पल दो पल मेरी कहानी है...'\n'मेरे महबूब कहीं और मिला कर मुझसे, बज़्म- ए-शाही में ग़रीबों का गुज़र क्या माने..''\n'कल और आयेंगे नगमो की खिलती कलियाँ चुनने वाले, मुझसे बेहतर कहनेवाले...'\n'तुम अगर साथ देने का वादा करो ...'\n'ऐ मेरी जोहराजबी ...'\n'मेरे दिल में आज क्या हैं, तू कहे तो मै बता दूं...'\n'आगे भी जाने ना तू, पीछे भी जाने ना तू ...'\n'कभी कभी मेरे दिल में खयाल आता है ...'\n'मन रे तू काहे ना धीर धरे, संसार से भागे फिरते हो, भगवान को तुम क्या पाओगे...'\n'ये दिल तुम बिन कही लगता नही अब क्या करे ...'\n'��ोरा मन दर्पण कह्लाये ...'\n'नीले गगन के तले धरती का प्यार ....'\n'मै जिंदगी का साथ निभाता चला गया , फिक्र को धुयेंमें उडाता चला गया ...'\nसाहिर लुधियानवी यांनी विविध चित्रपटासाठी लिहिलेल्या या सर्व गाण्यांचा अर्थ आपल्याला ' अमृतांचा साहिर' कळला की आपोआप कळू लागतो......\nसाहिरसाठी अमृतांनी लिहिलेल्या ‘आखरी खत’चं कव्हर तयार करण्यासाठी म्हणून चित्रकार इमरोजशी त्यांची पहिली भेट १९५८ मध्ये झाली. योगायोग म्हणजे साहिरच्या प्रेमापोटी लिहिलेल्या कवितेच्या अनुषंगाने झालेल्या या भेटीनं अमृतांच्या आयुष्यात एक नवा अध्याय सुरू झाला. इमरोजशी त्यांचा परिचय झाला आणि त्यांची मैत्री वाढत गेली. इमरोज खरं तर अमृतांपेक्षा सहा वर्षांनी लहान होते; पण साहिरच्या विरहानं पोळलेल्या अमृतांना दु:खाच्या त्या खाईतून बाहेर काढलं ते इमरोजनंच इमरोज त्यावेळी ख्यातनाम चित्रकार म्हणून सर्वपरिचित होते. तर अमृतांना नुकतीच कुठं साहित्यिक वर्तुळात प्रसिद्धी आणि मानमान्यता मिळू लागली होती. साहिरच्या दु:खातून अमृतांना बाहेर काढताना इमरोज नकळत त्यांच्यात गुंतत गेला. अर्थात् अमृतांनासुद्धा त्याच्याबद्दल हुरहूर वाटू लागली होती. पण ती त्यांनी कधी व्यक्त केली नव्हती.\nअशातच चित्रपट दिग्दर्शक गुरुदत्तने इमरोजना त्याच्या नव्या चित्रपटाच्या कामासाठी मुंबईत येण्याचं निमंत्रण दिलं. इमरोजना या कामाची भरभक्कम बिदागीही त्यानं देऊ केली होती. ही बातमी कळताच अमृतांना आनंदही झाला आणि त्याचवेळी आतून काहीतरी तुटल्यासारखंही वाटलं. आपण पुन्हा एकदा काहीतरी गमावतो आहोत, या भावनेनं त्यांचं मन खिन्न, उदास झालं. मात्र त्यांनी इमरोजला अडवलं नाही. साहिरही एकेकाळी असाच मुंबईला गेले होते, ते पुन्हा परतले नव्हते. आता इमरोजही गेला तर आपल्या जगण्याचा आधार जाईल या भावनेने त्या कासावीस झाल्या.\nइमरोजबरोबरच्या आयुष्याबद्दल ‘रसिदी टिकट’मध्ये लिहिताना अमृतांनी म्हटलंय- ‘कुणा व्यक्तीला एखाद्या दिवसाचं प्रतीक मानता येत असेल तर इमरोज माझा ‘१५ ऑगस्ट’ होता.. माझ्या स्वातंत्र्याची ग्वाही देणारा याउलट, साहिर हा एक विचार होता. हवेत तरळणारा. कदाचित माझ्याच कल्पनाशक्तीची ती जादू होती. मात्र, इमरोजबरोबरचं आयुष्य ही एक अखंड धुंदी होती.. कधीही न सरणारी.’\nअमृतांनी एकदा इमरोजना सहज हसत हसत म्हटलं हो���ं की, ‘साहिर मला मिळाला असता तर मी तुला कधीच भेटले नसते.’ तेव्हा इमरोजनं त्यांना तितक्याच सहजतेनं उत्तर दिलं होतं की, ‘हे शक्यच नाही. साहिरच्या घरी नमाज पढतानाही मी तुला शोधून काढलं असतं आणि हाताला धरून ओढून आणलं असतं.’\n‘इमरोज भेटला आणि बाप, भाऊ, मुलगा आणि प्रियकर या सगळ्याच शब्दांना अर्थ प्राप्त झाला.. ते जिवंत झाले,’ असं अमृतांनी लिहिलंय. तर इमरोज म्हणतात- ‘माजा (अमृता) माझी मुलगी आहे; आणि मी तिचा मुलगा’ इमरोज त्यांच्या आयुष्याच्या मध्याच्या वळणावर अमृतांना अकस्मात भेटले. अमृता प्रीतम आणि इमरोज यांचा सहवास जवळपास पन्नासेक वर्षांचा होता...या दोघांनी इतकी वर्षे एकत्र राहून आपसातल्या तादात्म्यतेला नात्याचे नाव दिले नाही. ‘अमृतामध्ये तुम्हाला इतकं काय आवडलं’ इमरोज त्यांच्या आयुष्याच्या मध्याच्या वळणावर अमृतांना अकस्मात भेटले. अमृता प्रीतम आणि इमरोज यांचा सहवास जवळपास पन्नासेक वर्षांचा होता...या दोघांनी इतकी वर्षे एकत्र राहून आपसातल्या तादात्म्यतेला नात्याचे नाव दिले नाही. ‘अमृतामध्ये तुम्हाला इतकं काय आवडलं,’ असा प्रश्न कुणीतरी इमरोजना एकदा विचारला असता ते उत्तरले होते- ‘तिचं असणं,’ असा प्रश्न कुणीतरी इमरोजना एकदा विचारला असता ते उत्तरले होते- ‘तिचं असणं’ सहा दशकांपूर्वीची ही घटना म्हणजे समाजाच्या मुल्यांविरुद्ध न डगमगता केलेला एक दृढ विद्रोह होता..\nअमृता रात्रीच्या निरव शांततेत आपलं लेखन करायच्या, कुठलाही गोंगाट - आवाज नसताना त्यांची लेखणी प्रसवत असे. अमृता रात्रीतून तासंतास लेखन करत राहायच्या, आणि रात्री एकच्या सुमारास इमरोज आपल्या पावलांचा आवाज न करता हळुवारपणे येत व त्यांच्या पुढ्यात गरम चहा ठेवून जाई. रात्री एक वाजताचा हा चहा इमरोजनी जवळपास चाळीसेक वर्षे अव्याहतपणे अन प्रेमाने बनवून दिला. इमरोजकडे चारचाकी नव्हती तेंव्हा ते आपल्या स्कूटरवरून अमृतांना घेऊन जात. यावेळी मागे बसलेल्या अमृता त्यांच्या पाठीवर आपल्या तर्जनीने लिहित असत, बहुतांश करून ती अक्षरे 'साहिर' या नावाची असत. अमृतांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली होती तेंव्हा देखील इमरोज आपल्या गाडीत स्वतः ड्राईव्ह करून संसदभवनापाशी घेऊन जात. अमृता गेटमधून आत गेल्यावर ते बाहेर बसून राहत. संसदेचे कामकाज संपल्यावर अमृता कधीकधी मुख्य गेटवरील उदघ���षकाला इमरोझला बोलावण्याची विनंती करत, तेंव्हा तो पुकारा करत असे - 'ड्रायव्हर इमरोज अंदर आओ ' कारण त्याला तो अमृतांचा ड्रायव्हर वाटत असे. मात्र या दोघांनीही जग काय म्हणते याची कधीच फिकीर केली नव्हती. कारण एकाच घरात दोन वेगवेगळ्या खोलीत राहणारया ह्या दोन व्यक्तींचे आत्मे एक झाले होते \nआपलं आयुष्य आपल्या विचारांनुसार जगणारया अमृता कर्तव्यसन्मुख राहिल्या, त्या मुक्त होत्या पण स्वैर स्वच्छंदी नव्हत्या. याचं बोलकं उदाहरण म्हणून उल्लेख करता येईल अशा पुष्कळ घटना त्यांच्या आयुष्यात घडल्या. त्यापैकीच एक त्यांच्या पतीच्या संदर्भात आहे. अमृतांचे पती प्रीतमसिंग यांना त्यांच्या अखेरच्या एकाकी दिवसांत अमृतांनी आपल्या घरी आणलं होतं आणि त्यांची सारी सेवासुश्रूषा केली होती. अमृता-इमरोजच्या घरातच त्यांनी शेवटचा श्वास घेतला होता. त्याच बरोबर जेंव्हा १९८० मध्ये साहिरचं मुंबईत हार्टअ‍ॅटॅकने अकाली निधन झालं तेव्हा अमृतांना जणू आपलाच मृत्यू झालाय असं वाटलं होतं. त्यातून त्या कधी बाहेर आल्या नाहीत. या सर्वांतून त्यांच्या लेखनाच्या प्रेरणा अधिकाधिक समृद्ध होत गेल्या.\nअमृताबद्दलच्या आपल्या नात्याबद्दल इमरोज म्हणतात - 'ज्या जोडप्यांना परस्परांच्या प्रेमाची खात्री नसते, त्यांनाच समाजाच्या मान्यतेची गरज भासते. आम्ही आमची मनं पूर्णपणे जाणतो आहोत; मग समाजाची लुडबूड हवीच कशाला आमच्या या प्रकरणात समाजाला काही स्थानच नाही. आम्ही एकमेकांशी वचनबध्द आहोत, याची समाजापुढे कबुली द्यायची गरजच काय आमच्या या प्रकरणात समाजाला काही स्थानच नाही. आम्ही एकमेकांशी वचनबध्द आहोत, याची समाजापुढे कबुली द्यायची गरजच काय तुम्ही एकमेकांना बांधील असा वा नसा, कुठल्याच बाबतीत समाज तुम्हाला काहीच मदत करू शकत नाही. स्वत:च्या मर्जीप्रमाणे वागायची तयारी नसेल अथवा स्वत:च्या करणीची जबाबदारी घ्यायची तयारी नसेल, तेव्हाच समाजाने आपल्या वतीने काही निर्णय घ्यावा अथवा आपल्या निर्णयावर शिक्कामोर्तब करावं, अशी आपली अपेक्षा असते. जे निर्णय आपले आपण घेत असतो, ते चुकीचे ठरले, तरी त्याचं खापर आपण दुसर्‍या कोणावर फोडता कामा नये. खरं तर अशा वेळीच आपल्याला समाजाची गरज वाटते. एक आधार म्हणून. म्हणजेच आपल्या सोयीसाठी. अमृता आणि मी - आम्हाला दोघांनाही अशा सोयीची गरज नव्हती.\" ��मृतांच्या आजारपणात इमरोजनी त्यांची खूप सेवा केली. इमरोज तोवर मोठे चित्रकार झाले होते तरीही अमृतांपुढे ते तसे झाकोळलेले राहिले. त्यावर ते स्वत: म्हणतात, 'लोक म्हणतात की, तुमचं आयुष्य तुम्ही केवळ अमृताला वारा घालण्यातच व्यतीत केलं. पण त्यांना हे माहीत नाही की तिला वारा घालता घालता मलाही हवा लागत होती.'\n'अमृता-इमरोज ए लव्ह स्टोरी' या पुस्तकाच्या लेखिका उमा त्रिलोक यांनी अमृतांचे चरित्रलेखन करताना एकदा अमृताजींना विचारलं, \"एक सामाजिक नियम मोडून एक वाईट उदाहरण तुम्ही समाजापुढे ठेवलं आहे, असं नाही का तुम्हाला वाटत\" यावर काही वेळ अमृता काहीच बोलल्या नाहीत. नंतर जणू स्वगत बोलावे तशा त्या उत्तरल्या, 'नाही, उलट आम्ही दोघांनी हे प्रेमाचे बंध अधिक घट्ट केले आहेत. प्रेम हा लग्नाचा मुख्य आधार असतो. आम्ही सामाजिक नियम तोडला असं तरी का म्हणायचं\" यावर काही वेळ अमृता काहीच बोलल्या नाहीत. नंतर जणू स्वगत बोलावे तशा त्या उत्तरल्या, 'नाही, उलट आम्ही दोघांनी हे प्रेमाचे बंध अधिक घट्ट केले आहेत. प्रेम हा लग्नाचा मुख्य आधार असतो. आम्ही सामाजिक नियम तोडला असं तरी का म्हणायचं तन, मन, करणी, वचन या सार्‍यांद्वारा आम्ही एक्मेकांशी अत्यंत एकनिष्ठ आणि प्रामाणिक राहिलो आहोत. इतर जोडप्यांना इतकं जमलं असेलच असं नाही. प्रत्येक समस्येशी आम्ही एकत्रपणे सामना केला आहे. आणि अत्यंत सच्चेपणाने आमच्यातलं नातं जपलं आहे, जोपासलं आहे.' जराही न कचरता अत्यंत अभिमानाने त्या पुढे म्हणाल्या, 'खरं तर समाजापुढे आम्ही एक अत्यंत ठाशीव, परिणामकारक उदाहरण ठेवलंय. समाजाला आम्ही बळकट केलंय. आम्ही काय म्हणून या गोष्टीची लाज बाळगावी तन, मन, करणी, वचन या सार्‍यांद्वारा आम्ही एक्मेकांशी अत्यंत एकनिष्ठ आणि प्रामाणिक राहिलो आहोत. इतर जोडप्यांना इतकं जमलं असेलच असं नाही. प्रत्येक समस्येशी आम्ही एकत्रपणे सामना केला आहे. आणि अत्यंत सच्चेपणाने आमच्यातलं नातं जपलं आहे, जोपासलं आहे.' जराही न कचरता अत्यंत अभिमानाने त्या पुढे म्हणाल्या, 'खरं तर समाजापुढे आम्ही एक अत्यंत ठाशीव, परिणामकारक उदाहरण ठेवलंय. समाजाला आम्ही बळकट केलंय. आम्ही काय म्हणून या गोष्टीची लाज बाळगावी उलट, आमच्याबद्दल चुकीचा समज करून घेतल्याबद्दल समाजालाच लाज वाटायला हवी.\"\nजगाचे आपल्या प्रेमाबद्दल काय मत आहे याच्या फंद्यात न पडलेल्या अमृतांनी आपल्या प्रेमाबद्दल आपले काय विचार आहेत किंवा या जगावेगळ्या प्रेमत्रिकोणाबद्दल आपल्याला काय वाटते यावर एक कविता लिहिली होती. अमृतांनी आपल्या मरणापूर्वी काही दिवस आधी आपल्या जीवलग प्रियकराला आणि आयुष्याच्या अभिन्न जोडीदाराला इमरोजला उद्देशून लिहिलेली ही कविता अत्यंत प्रसिद्ध आहे तिचे अनेक भाषांत अनुवाद झाले होते.\nआपल्या आयुष्यात इतकं सारं घडत असताना अमृतामधील लेखिका स्वस्थ बसणे अशक्य होते. त्यांची लेखणी प्रेम आणि विद्रोहाची गाथा एकाच वेळी रचत होती. अमृतांच्या या धगधगत्या लेखणीने प्रस्थापित लेखनाला व विचारांना जबरदस्त धक्का बसला. मात्र त्या डगमगल्या नाहीत. आपल्या कथांनी त्यांनी एक वादळ निर्माण केले. अमृतांच्या जीवनाप्रमाणे त्यांचं लेखन बहुआयामी होत गेलं. याला काही अंशी इमरोजदेखील कारणीभूत आहे. परस्परांवरील प्रगाढ प्रेमातून कायदेशीर लग्नबंधन न स्वीकारताही ४० वर्षांहून अधिक काळ अखंड धुंदीचं त्यांचं सहजीवन त्यांच्या वैचारिक परिपक्वतेची जाणीव करून देण्यास पुरेसं आहे. या सहजीवनात इमरोजनं साहिरचं अमृताच्या आयुष्यातील ‘असणं’ सहजगत्या स्वीकारून आपला सच्चेपणा सिद्ध केला होता. याच विषयाला अनुसरून एका प्रख्यात हिंदी लेखकाने अमृतांना विचारलं होतं की, \"त्यांच्या साहित्यातील सर्व नायिका सत्याच्या शोधात घर सोडून निघाल्या, हे समाजाला घा्तक ठरणार नाही का\" यावर अमृतांनी शांतपणे उत्तर दिलं होतं, ' चुकीच्या सामाजिक मूल्यांमुळे घरं मोडली असतील, तर सत्याच्या आग्रहासाठी आणखीही घरांची मोडतोड झाली पाहिजे.' अशा विचारसरणीमुळेच अमृतांच्या काव्यात बंडखोरीचे रसायन प्रेमरसातून पाझरत राहते. पण त्याही पलीकडे जाऊन त्यांनी इतर आशय विषयांनादेखील हात घातला आहे. या अद्भुतरसाने उत्कट ओथंबलेली कविताही त्यांनी लिहिली आहे. २०व्या शतकातील हिंदी आणि पंजाबी भाषेतील या कवयित्रीने साहित्य अकादमीचा पुरस्कार घेणाऱ्या पहिल्या महिलेचा मान मिळवला. अमृता एक सिद्धहस्त कादंबरीकार तसेच निबंधकार होत्या. सहा दशकांच्या त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी १०० पुस्तके लिहिली. यात कविता, चरित्र, निबंध, पंजाबी लोकगीते, भारतीय आणि परकीय भाषांमधील आत्मचरित्रांचा समावेश आहे. त्यांना साहित्यसेवेबद्दल पद्मविभूषण आणि साहित्या���ा भारतातील सर्वोच्च असा ज्ञानपीठ पुरस्कारदेखील मिळाला होता.\nदोन मुलांची आई आणि विवाहित असलेल्या असलेल्या अमृताजींचा इमरोजबरोबर राहण्याचा निर्णय म्हणजे खूप मोठं बंडच होतं. त्यावर 'अमृता-इमरोज ए लव्ह स्टोरी' या पुस्तकाच्या लेखिका उमा त्रिलोक म्हणतात- 'बदल पाहिजे, बदल पाहिजे अशा गप्पा आपण मारतो. पण प्रत्यक्षात बदल घडून येतो, तेव्हा मात्र घाबरतो. अमृता-इमरोजनं स्त्री-पुरुष संबंधाबद्दलची नवी वेगळी भाषा दिली आहे.' खरंच बदल पचवणे आपल्या समाजाला कठीण जाते. आजकालच्या सकाळी कनेक्ट, दुपारी ब्रेकअप अन संध्याकाळी पुन्हा दुसरीकडे कनेक्ट अशा बेगडी प्रेमयुगात साहीर- अमृता - इमरोज यांचं प्रेम खऱ्या प्रेमाचं चिरंतन आत्मिक सत्य अजरामर करून जातं. आपण साहिर -अमृता - इमरोज यांचं प्रेम जेंव्हा जेंव्हा वाचत जातो तेंव्हा दरवेळेस आपल्या प्रेमाच्या व्याख्या अन संदर्भ बदलत जातात. आपल्यात परिपक्वता येत जाते. आपल्यात भले अमृतांच्या प्रेमाइतकी पारदर्शकता येत नसेल तरी माझ्या मते किमान इतकी परिपक्वतेची टोचणी आपल्याला होणे हे ही काही कमी नाही. जगण्याचा खरा अर्थ अन प्रेमातलं जगणं शोधायचं असेल तर दर दोन वर्षांनी अमृता-इमरोजच्या प्रेम अध्यायाचे वाचन व्हायलाच हवे .....\nलेखाच्या शेवटी अमृतांनी इमरोजसाठी लिहिलेल्या 'मै तैनू फिर मिलांगी ..'या प्रसिद्ध कवितेचा गुलजारजींनी केलेला अनुवाद देतोय कारण त्या शिवाय हा लेख अधुरा आहे -\nमैं तुम्हे फ़िर मिलूंगी …\nकहाँ किस तरह यह नही जानती\nशायद तुम्हारे तख्यिल की कोई चिंगारी बन कर\nतुम्हारे केनवास पर उतरूंगी\nया शायद तुम्हारे कैनवास के ऊपर\nएक रहस्यमय रेखा बन कर\nखामोश तुम्हे देखती रहूंगी I\nhttp://www.maayboli.com/node/11355 - मै तेनुं फिर मिलांगी..... रॉबिनहूड यांनी दिलेली अमृता प्रीतम यांची सुप्रसिद्ध कविता आणि चेतना यांनी त्या कवितेचा केलेला सुंदर भावानुवाद...\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/mumbai/will-not-acquire-objectionable-land-subhash-desai-assured-farmers-23905.html", "date_download": "2019-11-21T23:31:20Z", "digest": "sha1:WYZEB6WHLFGTY6S75LI3PNJFHZMEGIVY", "length": 15887, "nlines": 137, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "हरकती ��सलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही: सुभाष देसाई", "raw_content": "\nरात्री उशिरा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये 1 तास 10 मिनिटे बैठक, सत्तास्थापनेचा फॉर्म्युला निश्चित\n#Me Too : इंडियन आयडॉल शोमधून अनू मलिक यांची पुन्हा हकालपट्टी\nशरद पवारांच्या नेतृत्वातील सरकार पाच वर्षे टिकेल : रोहित पवार\nहरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही: सुभाष देसाई\nमुंबई: हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही, तसंच निरा देवधर सिंचन प्रकल्पग्रस्तांच्या बागायतीखालील जमिनी औद्योगिक क्षेत्रासाठी संपादित करण्यात आलेल्या आहेत, त्या शेतकऱ्यांना पर्यायी जमिनी शेतकऱ्यांच्या संमतीने देण्यात येईल, अशी ग्वाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. साताऱ्यातील खंडाळ्याहून अर्धनग्न आलेल्या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज मंत्रालयात उद्योगमंत्र्यांची भेट घेतेली, त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी सुभाष देसाई म्हणाले, खंडाळा टप्पा …\nमुंबई: हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही, तसंच निरा देवधर सिंचन प्रकल्पग्रस्तांच्या बागायतीखालील जमिनी औद्योगिक क्षेत्रासाठी संपादित करण्यात आलेल्या आहेत, त्या शेतकऱ्यांना पर्यायी जमिनी शेतकऱ्यांच्या संमतीने देण्यात येईल, अशी ग्वाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. साताऱ्यातील खंडाळ्याहून अर्धनग्न आलेल्या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज मंत्रालयात उद्योगमंत्र्यांची भेट घेतेली, त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.\nयावेळी सुभाष देसाई म्हणाले, खंडाळा टप्पा क्रमांक 1 मधील शिल्लक राहिलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना 15 टक्के परताव्याची जमीन खंडाळ टप्पा-2 मध्ये देण्यात येईल. तर खंडाळा टप्पा-2 मधील हरकत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात येणार नाहीत. बागायतीखालील जमिनी औद्योगिक क्षेत्रासाठी संपादित केलेल्या शेतकऱ्यांना पर्यायी जमिनी देण्यात येतील. खंडाळा टप्पा-3 मधील ज्या जमिनी लाभक्षेत्राखालील आहेत, त्या जमिनी वगळण्यात येतील आणि या टप्प्यामधील ज्या जमिनी महामंडळाच्या ताब्यात आहेत, त्या जमिनीला संलग्नता असलेले क्षेत्र संमतीने घेण्यात येईल.\nखंडाळा औद्योगिक क्षेत्रामध्ये आतापर्यंत 3 हजार 926 रोजगारापैकी 2 हजार 489 रोजगार स्थानिक लोकांना देण्यात आलेले आहेत. शासनाच्या धोरणाप्रमाणे अधिक स्थानिक लोकांना रोजगार देण्यात येतील. जिल्हा प्रशासनाकडून भूसंपादनासाठी झालेल्या विलंबाबाबत उद्योगमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. या विलंबाबाबत संबधित अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांची चौकशी करण्याची महसूलमंत्र्यांना विनंती करण्यात येईल असेही सुभाष देसाई म्हणाले.\nसातारा जिल्ह्यातील खंडाळा एमआयडीसीतील जमिनी संदर्भात अनेक प्रलंबित मागण्यांसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु होते. आज उद्योगमंत्र्यांच्या भेटीनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले, असा दावा सुभाष देसाई यांनी केला.\nशेतकऱ्यांच्या शिष्टमंडळात प्रमोद जाधव, सतीश कचदे, रवींद्र ढमाळ, आनंद ढमाळ, युवराज ढमाळ, दत्तात्रय हाके यांचा समावेश होता. यावेळी उद्योग विभागाचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी आबा मिसाळ, उप मुख्य कार्यकारी अधिकारी विकास पानसरे, कोल्हापूर प्रादेशिक अधिकारी विक्रांत चव्हाण, फलटणचे प्रांताधिकारी संतोष जाधव, कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, वाईच्या उप विभागीय अधिकारी संगीता राजापूरकर-चौगुले उपस्थित होते.\nसाताऱ्यातील शेतकऱ्यांचा मुंबईच्या दिशेने अर्धनग्न मोर्चा\nPHOTO : 9 फूट लांब, 6 फूट उंच, देशातील सर्वात…\nपुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरुन साताऱ्यात आंदोलन, उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंचाही पाठिंबा\nअभिजीत बिचुकलेंचा राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा\nशेतीच्या नुकसानीचे पंचनामे 6 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा, मुख्य सचिवांचे जिल्हाधिकाऱ्यांना…\nप्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहचणार : मुख्यमंत्री\nअवकाळी पावसामुळे डेंग्यू, चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये वाढ, 20 जणांचा मृत्यू\nपावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ 10 हजार कोटींची मदत :…\n...तर शेतकऱ्यांच्या असंतोषाचे नेतृत्व करणार : उदयनराजे भोसले\nउद्धव ठाकरेंचं ठाण्यात जंगी स्वागत, ठाणे महापालिकेत सेनेचा बिनविरोध महापौर\nLIVE : सत्तास्थापनेचा दावा शनिवारी संजय राऊत यांचे संकेत\n‘उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनायचं आहे हे आधी माहीत असतं तर…\nवडेट्टीवारांच्या वक्तव्याने नवी चर्चा, दुसऱ्या टर्ममध्ये राष्ट्रवादीला मुख्यमंत्रिपद मिळण्याची चिन्हं\nउद्धव ठाकरेंविरोधात पोलिसात तक्रार, फसवणूक केल्याचा आरोप, औरंगाबादेतील दोन नेत्यांचीही…\nसा��े पाच तासांच्या चर्चेनंतर काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक संपली\nमाथेफिरुचा 7 जणांवर कोयत्याने हल्ला, मानेवर, डोक्यात वार, जखमींमध्ये 5…\nपवार-मोदी 45 मिनिटे भेट, शरद पवारांनी मोदींना दिलेलं पत्र जसंच्या…\nरात्री उशिरा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये 1 तास 10 मिनिटे बैठक, सत्तास्थापनेचा फॉर्म्युला निश्चित\n#Me Too : इंडियन आयडॉल शोमधून अनू मलिक यांची पुन्हा हकालपट्टी\nशरद पवारांच्या नेतृत्वातील सरकार पाच वर्षे टिकेल : रोहित पवार\n“शिवसेना ठरवेल तेच होईल, सत्तेचा जोकर शिवसेनेच्या हातात”\n ‘रंगबाज फिरसे,’ चा ट्रेलर लाँच\nरात्री उशिरा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये 1 तास 10 मिनिटे बैठक, सत्तास्थापनेचा फॉर्म्युला निश्चित\n#Me Too : इंडियन आयडॉल शोमधून अनू मलिक यांची पुन्हा हकालपट्टी\nशरद पवारांच्या नेतृत्वातील सरकार पाच वर्षे टिकेल : रोहित पवार\n“शिवसेना ठरवेल तेच होईल, सत्तेचा जोकर शिवसेनेच्या हातात”\nबैलाला ठार मारण्यासाठी वापरलेला जेसीबी जप्त, आता आरोपींचा शोध सुरु\nजेसीबीने बैलाची हत्या करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल, क्रूरतेचं कारण समोर\nदिवेघाटात वारकऱ्यांच्या दिंडीत जेसीबी घुसला, संत नामदेवांच्या वंशजासह दोघांचा मृत्यू\nजगताप-लांडगे टेन्शनमध्ये, शेवटच्या 10 मिनिटात पिंपरीत भाजपचा महापौरपदाचा अर्ज\nपुणे महापौर निवडणुकीत ट्विस्ट, महासेनाआघाडी रिंगणात, भाजपचाही उमेदवार जाहीर\nआमचं उद्दिष्ट सरकार आणणं किंवा कुठल्या व्यक्तीला मुख्यमंत्री करणं नाही : नितीन गडकरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushival.in/Home/ShowCategoryNews?NewsCategory=Editorpage", "date_download": "2019-11-22T01:07:31Z", "digest": "sha1:G76XD7DN26RWY4MV6UGRCSIUB7ZWU63E", "length": 5792, "nlines": 119, "source_domain": "www.krushival.in", "title": "Krushival - Latest News in Marathi | Top Marathi News | मराठी बातम्या - कृषीवल", "raw_content": "\nई - पेपर रायगड ई - पेपर रत्नागिरी\nसामाजिक न्यायासाठी 5 कलमाचा अंर्तभाव महाआघाडीच्या किमान..\nउद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली किमान समान कार्यक्रमावर एकमत होवून षरद पवार..\n कटाक्ष जयंत माई ण कर..\nशिव सेने भाजप युती आणि काँग्रेस राष्ट्रवादी यांची महाआघाडी यांच्यानंतर ....\nघरचे सोने विकू नका\nकेंद्रीय मंञिमंडळाने सार्वजनिक क्षेञातील नफ्यात असलेल्या पाच...\nपं. नेहरू हे नाव माहीत नसलेला माणूस भारतात सापडायचा नाही. आचार्य अत्रेंच्या...\nसंगणक आणि संगणकीय प्रणाली पूर्वीप्रमाणे फक्त सांगकाम्या राहिल्या नसून मानवी ...\nदिवाळी आता आटोपल्याने राज्यातील सत्तासंघर्ष शिगेला पोहोचणार आहे.\n२४ ऑक्टोबर १९४५ जागतिक संयुक्त राष्ट्रसंघ दिन\nयुद्ध हे अश्वत्यामाप्रमाणे अजरामर आहे. मानवाच्या हजारो वर्षाच्या इतिहासात....\nस्वराज्याचे सुराज्य होणारा सुवर्णकाळ\nलाडजी बागवान आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित\nदि प्राईड ऑफ महाराष्ट्र राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा\nमुंबई उपनगर जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा-२०१९\nएस.एन.डी.टी महिला विद्यापीठाच्या समाजकार्य विभागात....\nपनवेलमध्ये वकील संघटना विरुद्ध उपविभागीय अधिकारी आमने-सामने.\nकर्जत मध्ये घरफोड्यांची मालिका सुरूच..\nरत्नागिरी हातखंबा शहर बस ची कोकण एस. टी. प्रेमी ग्रुप कडुन..\nआठवडा बाजारात चोरांची विकेट घेण्यासाठी होमगार्डही....\nकृषी विभाग दिग्रस आणि तुळसाई बहुउद्देशीय संस्था अर्जुनवाडी..\nदुचाकीवर कर्तव्यावर येणाऱ्या पोलिसाला दुचाकीने उडवले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushival.in/Home/ShowCategoryNews?page=10&NewsCategoryFilter=Editor", "date_download": "2019-11-22T01:09:19Z", "digest": "sha1:M7D4IM4H7Z76GORQXBAGLTEMM4DKBUUI", "length": 5976, "nlines": 120, "source_domain": "www.krushival.in", "title": "Krushival - Latest News in Marathi | Top Marathi News | मराठी बातम्या - कृषीवल", "raw_content": "\nई - पेपर रायगड ई - पेपर रत्नागिरी\nशरद पवार मोदी भेट\nराष्ट्वादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत ...\nगोद नदीत महिलेचा मृतदेह\nमाणगांव तालुक्यातील इंदापूर गांवच्या हद्दीत गोद नदीच्या पात्रात एका 40 वर्षीय...\nकार-डंपर अपघात एक महिला ठार\nसाई-दिघाटी गावजवळ अर्टिगा व डंपर यांच्या भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला\nअश्‍लिल चाळे करणारा अटक\nअल्पवयीन मुलीला स्वतःच्या दुकानातील गाळ्यात बोलावून तिच्याशी अश्‍लिल चाळे...\nमसाला किंग दातार दाम्पत्य महाब्रॅण्ड पुरस्काराने सन्मानित\nमसाला किंग डॉ. धनंजय व वंदना दातार या दाम्पत्याला आंतरराष्ट्रीय महाब्रॅण्ड...\nद्रुतगती महामार्गावर 2 ठार; 15 जखमी\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वसई येथून महाबळेश्‍वर येथे सहलीसाठी निघालेल्या..\nकंटेनर ट्रेलर पळविणारी टोळी जेरबंद\nजेएनपीटी बंदरातून सिल्वासाच्या दिशेने दिड कोटी रुपयांचे 25 टन कॉपर...\nआदिवासी एकता उत्सवाची आज झेप\nझेप फाऊंडेशनच्या वतीने आदिवासी एकता उत���सव 2019 चे आयोजन करण्यात आले आहे\nलाडजी बागवान आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित\nदि प्राईड ऑफ महाराष्ट्र राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा\nमुंबई उपनगर जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा-२०१९\nएस.एन.डी.टी महिला विद्यापीठाच्या समाजकार्य विभागात....\nपनवेलमध्ये वकील संघटना विरुद्ध उपविभागीय अधिकारी आमने-सामने.\nकर्जत मध्ये घरफोड्यांची मालिका सुरूच..\nरत्नागिरी हातखंबा शहर बस ची कोकण एस. टी. प्रेमी ग्रुप कडुन..\nआठवडा बाजारात चोरांची विकेट घेण्यासाठी होमगार्डही....\nकृषी विभाग दिग्रस आणि तुळसाई बहुउद्देशीय संस्था अर्जुनवाडी..\nदुचाकीवर कर्तव्यावर येणाऱ्या पोलिसाला दुचाकीने उडवले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8", "date_download": "2019-11-22T00:48:11Z", "digest": "sha1:STKLVJRA4OUHE3OMZQHKO4HZNUNQSY6S", "length": 4106, "nlines": 84, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सेंच्युरियन - विकिपीडिया", "raw_content": "\nसेंच्युरियन हा दक्षिण आफ्रिकेच्या प्रिटोरिया आणि जोहान्सबर्ग शहरांच्यामधील प्रदेश आहे. येथे २,३६,५८० व्यक्ती राहतात.\nहा प्रदेश पूर्वी व्हेर्वोर्डबर्ग आणि लिटलटन नावांनी ओळखला जायचा.\nकृपया शहरे-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३१ डिसेंबर २०१८ रोजी १२:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/ramdas-athawale-attack-prakash-ambedkar-31918", "date_download": "2019-11-21T23:20:23Z", "digest": "sha1:34V5QJUI4SCQ75MUAAD6SSIKDVDSGZH5", "length": 8030, "nlines": 135, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "ramdas athawale attack prakash ambedkar | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nज्या���च्या डोक्‍यात हवा आहे ते अद्याप गल्लीबोळात, आठवलेंचा नाव न घेता आंबेडकरांना टोला\nज्यांच्या डोक्‍यात हवा आहे ते अद्याप गल्लीबोळात, आठवलेंचा नाव न घेता आंबेडकरांना टोला\nज्यांच्या डोक्‍यात हवा आहे ते अद्याप गल्लीबोळात, आठवलेंचा नाव न घेता आंबेडकरांना टोला\nबुधवार, 19 डिसेंबर 2018\nमुंबई : \"\"ज्यांच्या मनात अहंकार त्यांना कोणतीच गोष्ट पटत नाही. अहंकारातून होणाऱ्या टीकेमुळे आपले काम थांबवायचे नाही तर ती टीका गाडून पुढे जायचे असते असे सांगत ज्यांच्या डोक्‍यात दिल्लीची हवा आहे ते अजूनही गल्लीबोळात आहेत असा टोला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकर यांचे नाव न घेता लगावला.\nमुंबई : \"\"ज्यांच्या मनात अहंकार त्यांना कोणतीच गोष्ट पटत नाही. अहंकारातून होणाऱ्या टीकेमुळे आपले काम थांबवायचे नाही तर ती टीका गाडून पुढे जायचे असते असे सांगत ज्यांच्या डोक्‍यात दिल्लीची हवा आहे ते अजूनही गल्लीबोळात आहेत असा टोला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकर यांचे नाव न घेता लगावला.\nदादर येथील येथील एका कार्यक्रमात आठवले बोलत होते. ते म्हणाले, \"\" हल्ले झाले म्हणून घरी बसणार नाही.काम करणाऱ्या लोकप्रिय व्यक्तीवर अहंकारातून हल्ले होतात. माझ्यावर ज्यांनी अटॅक केला त्यांना हार्ट अटॅक येतो. तसेच ेमी मंत्रिपदासाठी काम करीत नाही. मी जिथे जातो त्यांना सत्ता मिळते.''\nमी मंत्रिपदासाठी काम करीत नाही. मी जिथे जातो त्यांना सत्ता मिळते. 1990 मध्ये कॉंग्रेस सोबत युती केली शरद पवार मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी मला मंत्री केले तसेच शिवशक्ती भीमशक्ती युती केली. त्यानंतर नरेंद्र मोदी प्रधानमंत्री झाले. एनडीए ची सत्ता आली आणि मला मंत्रिपद मिळाले. मी स्वतःला विद्वान नेता असे समजत नसून मी कायम कार्यकर्ता आहे.असे आठवले म्हणाले.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=52&Itemid=239", "date_download": "2019-11-22T00:44:03Z", "digest": "sha1:UFUXUJ6UEDPLV2OWUQBD4HKSJCGU773S", "length": 4111, "nlines": 43, "source_domain": "saneguruji.net", "title": "प्रेमाचे लग्न", "raw_content": "शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2019\n‘काहीतरी करून पोरीचे एकदा लग्न लाव��. ती एकदा सासरी गेली म्हणजे हे डोळे मिटीन. घरांतून बाहेर पडता येत नाही. कोणीकडे जाता येत नाही. तुमचा मानी स्वभाव आडवा येतो. माफी मागा व मोकळे व्हा. परंतु ते नाही.’\n‘अग, आपली काही चूक असेल तर ना माफी मागायची पातक्यांची माफी मागणे म्हणजे सर्वांत मोठे पाप. मेलो तरी मी माफी मागणार नाही.’\n‘परंतु प्रेमाचे कल्याण व्हावे असे नाही का तुम्हाला वाटत तुम्ही आम्ही जाऊ; परंतु तिला जगात जगायचे आहे.’\n‘मी तिच्यासाठी खटपट का करीत नाही सतरा ठिकाणी धोंडे मारून पाहात आहे. कोठेतरी धोंडा लागेल. मी सांगू का, ह्या शेवटी नेमानेमाच्या गोष्टी असतात; परंतु प्रयत्न करू नये असे नाही. जेथे जेथे मी जातो, तेथे तेथे हे सनातनी गुंड मोडा घालतात. लग्न मोडणे ह्यासारखे पाप नाही...’\n‘बाबा, तुम्ही सचिंत का आई, तू का अशी आई, तू का अशी\n‘तुझ्यासाठी चिंता.’ सगुणाबाई म्हणाल्या.\n‘माझी चिंता देवाला आहे. सत्यनारायणाला आहे. बाबा माझ्या लग्नाची एवढी का यातायात नाही झाले लग्न म्हणून काय बिघडले नाही झाले लग्न म्हणून काय बिघडले\n‘प्रेमा, तू लग्न केलेच पाहिजेस. तू लग्न करणार नसशील तर मी जीव देईन अब्रूचे धिंडवडे चालले आहेत तेवढे पुरेत तुम्ही मुली लग्न नको नको म्हणता व उद्या दुस-याच गोष्टी कानावर येतात. ते काही नाही, तू लग्न करणार की नाही बोल. आता सांग.’\n‘आई, माझ्यावरचा तुझा विश्वास का अजिबात गेला\nना सासर ना माहेर\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/special-coverage/maharashtra-bmc-election-2017/thane/bjps-voters-increases/articleshow/57403239.cms", "date_download": "2019-11-21T23:43:12Z", "digest": "sha1:ERFQHUKMEHX6TA4XIZPXZ6VHYERT47GV", "length": 16656, "nlines": 166, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "TMC polls 2017: ठाणेकरांमध्ये ‘दुसरे’, पालिकेत मात्र ‘तिसरे’ - ठाणेकरांमध्ये ‘दुसरे’, पालिकेत मात्र ‘तिसरे’ | Maharashtra Times", "raw_content": "\nमटा ऑनलाइन दिवाळी अंक\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'WATCH LIVE TV\nठाणेकरांमध्ये ‘दुसरे’, पालिकेत मात्र ‘तिसरे’\nपालिका निवडणुकीत ४ लाख ६२ हजार मते घेत राष्ट्रवादीने ३४ ठिकाणी विजय नोंदविला. तर, ७ लाख १५ हजार मते मिळाल्यानंतरही भाजपच्या पदरात फक्त २३ जागाच पडल्या. राष्ट्रवादीच्या उमेदवारांची सरासरी मते ५ हजार ४३६ तर, भाजपच्या उमेदवारांची मते ५ हजार ९५८ इत��ी आहे. ठाण्यात शिवसेनेपाठोपाठ भाजपला जनाधार असल्याचे ही आकडेवारी सांगत असली तरी पालिकेतील संख्याबळात मात्र त्यांना तिसऱ्या स्थानावरच समाधान मानावे लागणार आहे.\nम. टा. विशेष प्रतिनिधी, ठाणे\nपालिका निवडणुकीत ४ लाख ६२ हजार मते घेत राष्ट्रवादीने ३४ ठिकाणी विजय नोंदविला. तर, ७ लाख १५ हजार मते मिळाल्यानंतरही भाजपच्या पदरात फक्त २३ जागाच पडल्या. राष्ट्रवादीच्या उमेदवारांची सरासरी मते ५ हजार ४३६ तर, भाजपच्या उमेदवारांची मते ५ हजार ९५८ इतकी आहे. ठाण्यात शिवसेनेपाठोपाठ भाजपला जनाधार असल्याचे ही आकडेवारी सांगत असली तरी पालिकेतील संख्याबळात मात्र त्यांना तिसऱ्या स्थानावरच समाधान मानावे लागणार आहे.\nपालिकेच्या निवडणुकीत पक्षनिहाय झालेल्या मतांची आकडेवारी आता उपलब्ध झाली असून सर्वाधिक १० लाख ७ हजार ५१६ मते शिवसेनेच्या पारड्यात पडली आहे. शिवसेनेचे ११९ उमेदवार रिंगणात होते. त्यामुळे त्या प्रत्येक उमेदवारांच्या सरासरी मतांची संख्या ८ हजार ४६६ इतकी आहे. एका मतदाराला चार मते देण्याचा अधिकार होता. त्यानुसार जर ठाणेकरांच्या पाठिंब्याची आकडेवारी मांडली तर मतदान करणाऱ्या सव्वासहा लाख ठाणेकरांपैकी २ लाख ५१ हजार ठाणेकरांनी शिवसेनेला पसंती दिली आहे. त्या खालोखाल १ लाख ७८ हजार ठाणेकरांनी भाजपला मिळाली आहेत. शिवसेनेसोबत युती करताना भाजपला कायम कमी जागा मिळायच्या. २०१२ साली त्यांच्या वाट्याला फक्त २४ जागा आल्या होत्या. त्यापैकी आठ ठिकाणी त्यांनी विजय मिळवला. तेव्हा त्यांना फक्त ३१ हजार ४९२ ठाणेकरांनी पसंती दिली होती. मात्र, यंदा संपूर्ण शहरातून भाजपचे उमेदवार रिंगणात उतरल्याने त्यांच्या मतांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून संघटनेचे जाळेही शहरभर विस्तारण्यास मदत झाली आहे.\nया निवडणुकीत १ लाख १५ हजार ठाणेकरांनी राष्ट्रवादीला पाठिंबा दर्शविला आहे. काँग्रेसची या निवडणुकीत धुळदाण उडाली असून त्यांच्या ५३ उमेदवारांना १ लाख ३९ हजार मते मिळाली आहे. ३४ हजार ७९४ ठाणेकरांचा त्यांना पाठिंबा असून त्यांच्या ५३ उमेदवारांची सरासरी मतसंख्या २६२६ इतकी आहे. त्यापैकी फक्त तीन उमेदवारांना विजय नोंदविता आला आहे. मनसेचे ९९ उमेदवार रिंगणात होते. मात्र, त्यापैकी एकालाही विजय नोंदविता आलेला नाही. मनसेला १ लाख ५७ हजार ५७४ मते मिळाली असून ३९ हजार ठाणे��रांच्या पाठिंब्यासह त्यांच्या उमेदवारांची सरासरी मते फक्त १५९१ इतकी आहे.\nव्होट बँकेमुळे राष्ट्रवादीचे यश\nठाणे आणि ओवळा माजीवडा या दोन विधानसभा क्षेत्रातून राष्ट्रवादीचे ८ नगरसेवक निवडून आले आहेत. तर, उर्वरित २६ नगरसेवक हे कळवा-मुंब्रा विधानसभा क्षेत्रातले आहेत. मुंब्र्यातील मुस्लिम समाजाने राष्ट्रवादीला हात दिला. त्यामुळेच भाजपपेत्रा कमी मते मिळाल्यानंतरही राष्ट्रवादीचे जास्त नगरसेवक निवडून आले आहेत. कळवा-मुंब्रा भागात तर भाजप स्पर्धेतच नव्हती. इथल्या जवळपास ३६ जागांवर सेना विरुध्द राष्ट्रवादी अशीच लढाई होती. तिथे भाजप तिसऱ्या स्थानावर आहे.\nअभिनेत्री प्राजक्ता माळी अडचणीत; जामीनपात्र अटक वॉरंट जारी\nLive महाराष्ट्र सत्तापेच: दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांची पत्रकार परिषद\nपवारांच्या 'त्या' वक्तव्यामुळं शिवसैनिकांमध्ये नाराजी\nशरद पवारांच्या वक्तव्यानं शिवसेना संभ्रमात; प्लान 'बी'वर विचार\nश्रीरामालाही राज्य सोडावं लागलं; इतकं मनाला लावून घेऊ नका; उद्धव यांचा फडणवीसांना टोला\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\n'असा' झाला गायिका गीता माळी यांच्या कारला अपघ...\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nआजचं राशी भविष्य: दि. २१ नोव्हेंबर २०१९\nमुंबईच्या रस्त्यावर धावतेय भन्नाट रिक्षा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nSPG सुरक्षा हटवण्याच्या निर्णयावर प्रियंका गांधींची 'ही' प्र...\n'अशी' आहे जीप कॉम्पास ट्रेलहॉक\nमी दलितविरोधी वक्तव्य केले नाही: बाबा रामदेव\nभाजपच्या नेतृत्वात झारखंड नक्षलवादी मुक्त झाला: शहा\nमथुरेत माकड सफारी सुरू करा; हेमामालिनी यांची उपरोधिक मागणी\n९३ टक्के भारतीयांना H4 अंतर्गत अमेरिकेत व्हिसा\nस्पेशल कवरेज पासून आणखी\nमुख्यमंत्री शिवसेनेचाच; काँग्रेस-राष्ट्रवादीचंही एकमत\nमाध्यमांना चकवा देत मुंबईत काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक\nअनैसर्गिक आघाडी टिकत नाही: नितीन गडकरी\nLive: एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीत आणण्याच्या हालचाली; सूत्रांची माहिती\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव���हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nठाणेकरांमध्ये ‘दुसरे’, पालिकेत मात्र ‘तिसरे’...\nमिलिंद पाटणकर भाजपचे गटनेते...\nविरोधी पक्षनेत्याचे घड्याळ कुणाला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/tag/atul-save/", "date_download": "2019-11-22T00:29:22Z", "digest": "sha1:VDXUTW7LWGA5GQIJ57XVVTTMTJ4HEU7F", "length": 8387, "nlines": 89, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "atul save Archives - Thodkyaat News", "raw_content": "\nफडणवीसांनी सरकार स्थापनेसाठी राज्यपालांना 2014 ला संख्याबळाची आकडेवारीच दिली नव्हती\nमुख्यमंत्रिपदाबाबत काहीही ठरलेलं नाही- पृथ्वीराज चव्हाण\nमहाविकासआघाडी सरकारमध्ये या नेत्यांना ‘लाल दिवा’ मिळण्याची शक्यता\nराष्ट्रवादीला अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद मिळणार\nकाँग्रेसकडून उपमुख्यमंत्रिपदासाठी ‘या’ नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब\n“उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनायचं आहे हे माहीत असतं तर भाजपने पाठिंबा दिला असता”\nप्रज्ञा ठाकूर यांना संरक्षण मंत्रालयाच्या समितीत मोठी जबाबदारी\nराष्ट्रवादीला अडिच वर्षे मुख्यमंत्रिपद देणार का\nशिवसेनेसोबत गेल्यास काँग्रेस महाराष्ट्रात ‘दफन’ होईल; काँग्रेसच्या नेत्याचं भाकित\n‘महाशिवआघाडी’ नावावर काँग्रेस-राष्ट्रवादीचा आक्षेप; सुचवलं ‘हे’ नाव\nThodkyaat - थोडक्यात - बातमी जशी आहे तशी\n‘या’ मतदारसंघातील डिपॉझिट जप्त झालेल्यांचा आकडा पाहून व्हाल थक्क\nटीम थोडक्यात Oct 26, 2019\nऔरंगाबाद | राज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत अनेक नेत्यांनी वेगवेगळे विक्रम केले. मात्र औरंगाबाद जिल्ह्यातील…\n“मी रात्री दोन वाजता मुख्यमंत्र्यांचा फोन उचलला, नाहीतर…”\nटीम थोडक्यात Jul 8, 2019\nऔरंगाबाद | मी रात्री दोन वाजता मुख्यमंत्र्यांचा फोन उचलला म्हणून आज अतुल सावे मंत्री झाले, असं केंद्रीय राज्यमंत्री…\nहे शंकरा पाव रे… आमच्या साहेबांना मंत्रीपद मिळू दे; ‘या’…\nटीम थोडक्यात Jun 14, 2019\nजालना | आमच्या साहेबांना मंत्रीपद मिळू दे, असं साकडं जालन्यातील भाजपचे आमदार अतुल सावेंच्या समर्थकांनी घातलं आहे.…\nभाजप आमदारांना न बोलवण्याची उद्योगमंत्र्यांची पाॅलिसी आहे का\nऔरंगाबाद | बैठकीला भाजप आमदारांना न बोलवण्याची उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची पाॅलिसी आहे का असा प्रश्न आमदार अतुल…\nमी एका बीजेपी आमदाराचा खुन करणार, फेसबुक पोस्टनं खळबळ\nऔरंगाबाद | भ��जपचे आमदार अतुल सावे यांना फेसबुकवरुन युवकाने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. संजय भोसले असं त्या…\nशेतकऱ्यांच्या अात्महत्यांशी सरकारचा काडीचा संबंध नाही; भाजप आमदाराचे बोल\nऔरंगाबाद | शेतकऱ्यांच्या आत्महत्या काय आताच होत आहेत का, यापूर्वी देखील होतच होत्या. त्यांच्या आत्महत्यांचा…\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\nसत्तेचं काय होईल माहित नाही… पण सत्तेचा जोकर शिवसेनेच्याच हातात- गुलाबराव पाटील\nहिंदुत्वाला मत दिलं अन् ते वाया गेलं; उद्धव ठाकरेंविरोधात तक्रार दाखल\nशरद पवारांच्या नेतृत्वातील सरकार 5 वर्ष टिकेल; रोहित पवारांना विश्वास\nविंडिजविरुद्धच्या मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा, पाहा कुणाला मिळाली संधी\nओवैसींपाठोपाठ एनआरसीच्या मुद्द्यावरून देवेगौडांचं मोदी सरकार टीकास्त्र; म्हणाले…\nफडणवीसांनी सरकार स्थापनेसाठी राज्यपालांना 2014 ला संख्याबळाची आकडेवारीच दिली नव्हती\nअण्णा उठा उठा सत्ता गेली, आंदोलनाची वेळ आली; जितेंद्र आव्हाडांचा निशाणा\nखोदा पहाड, निकला चूहा; असदुद्दीन ओवैसींचा मोदी सरकारवर निशाणा\nत्या वादग्रस्त वक्तव्यावर बाबा रामदेव यांचा खुलासा; म्हणतात, ‘आंबेडकरांचे विचार तर देशाला फायद्याचे’\nजयपूर नको आम्हाला गोव्याला न्या; शिवसेनेच्या आमदारांची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/entertainment/kangana-ranaut-to-karni-sena-on-manikarnika-row-i-am-a-rajput-too-i-will-destroy-you-23255.html", "date_download": "2019-11-22T01:01:39Z", "digest": "sha1:7IF3QO742CSNY4VO6DZWK7ZJ2Z2PEO77", "length": 13740, "nlines": 137, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Manikarnika: मी पण राजपूत, बर्बाद करेन, कंगनाचा विरोधकांना इशारा", "raw_content": "\nरात्री उशिरा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये 1 तास 10 मिनिटे बैठक, सत्तास्थापनेचा फॉर्म्युला निश्चित\n#Me Too : इंडियन आयडॉल शोमधून अनू मलिक यांची पुन्हा हकालपट्टी\nशरद पवारांच्या नेतृत्वातील सरकार पाच वर्षे टिकेल : रोहित पवार\nManikarnika: मी पण राजपूत, बर्बाद करेन, कंगनाचा विरोधकांना इशारा\nनवी दिल्ली: बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतचा बहुचर्चित ‘मणिकर्णिका’ (Manikarnika) हा राणी लक्ष्मीबाईंच्या जीवनावर आधारित सिनेमा प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. मात्र करणी सेनेने दीपिका-रणवीरच्या पद्मावत सिनेमाप्रमाणे ‘मणिकर्णिका’ सिनेमावरही आक्षेप घेतला आहे. पण कंगना राणावतनेही राजपूत समाजाच्या करणी सेनेला जसास तसं उत्तर दिलं आहे. कंगना म्हणते, “मी सुद्धा राजपूत आहे. जर सिनेमा प्रदर्शनादरम्यान व्यत्यय आणला तर बर्बाद करेन” …\nनवी दिल्ली: बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतचा बहुचर्चित ‘मणिकर्णिका’ (Manikarnika) हा राणी लक्ष्मीबाईंच्या जीवनावर आधारित सिनेमा प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. मात्र करणी सेनेने दीपिका-रणवीरच्या पद्मावत सिनेमाप्रमाणे ‘मणिकर्णिका’ सिनेमावरही आक्षेप घेतला आहे. पण कंगना राणावतनेही राजपूत समाजाच्या करणी सेनेला जसास तसं उत्तर दिलं आहे. कंगना म्हणते, “मी सुद्धा राजपूत आहे. जर सिनेमा प्रदर्शनादरम्यान व्यत्यय आणला तर बर्बाद करेन”\nमणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी (Manikarnika: The Queen Of Jhansi) हा सिनेमा पुढील शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा रिलीज करण्यासाठी सेन्सॉर बोर्डाची परवानगी घेतली आहे. त्यामुळे कोणीही रोखू शकत नाही, असं कंगनाने सुनावलं.\n“चार इतिहासकारांनी ‘मणिकर्णिका’ला प्रमाणपत्र दिलं आहे. शिवाय सेन्सॉर बोर्डानेही हिरवा कंदील दाखवला आहे. तरीही करणी सेनावाले त्रास देत आहेत. जर त्यांनी हे बंद केलं नाही, तर त्यांना माहित नाही की मी सुद्धा राजपूत आहे. मी सर्वांना बर्बाद करेन”, असा थेट इशारा कंगनाने दिला.\nमै अपनी झांसी नही दूंगी म्हणत ईस्ट इंडिया कंपनीविरोधात थेट लढणाऱ्या झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंच्या जीवनावर आधारित कंगनाचा ‘मणिकर्णिका’ हा सिनेमा आहे. कंगना राणावतने या सिनेमात राणी लक्ष्मीबाईंची भूमिका साकारली आहे.\nकरणी सेनेचा आक्षेप काय\nकरणी सेनेच्या महाराष्ट्र शाखेने ‘मणिकर्णिका’च्या निर्मात्यांना इशारा दिला आहे. या सिनेमात राणी लक्ष्मीबाईंची प्रतिमा मलिन केल्यास किंवा ब्रिटीशांबद्दल प्रेम दाखवल्यास परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी करणी सेनेने दिली आहे.\nVIDEO : मैं अपनी झांसी नहीं दूँगी, कंगनाच्या ‘मणिकर्ण‍िका’चा दमदार ट्रेलर\n\"संभाजी भिडे गुरुजींसारखे पंतप्रधान मिळाले तरच हिंदू धर्म वाचेल\"\nकंगनासह 61 सेलिब्रिटींचं मोदींच्या समर्थनार्थ पत्र, 49 जणांच्या पत्राला उत्तर\nVIDEO : बडी घटिया बाते लिख रहे हो...कंगना पत्रकरावर भडकली\nआदित्य पंचोलीवर बलात्काराचा गुन्हा दाखल\nआदित्य पंचोली अब्रूनुकसानी प्रकरणात कंगना आणि रंगोलीला कोर्टाकडून 4 समन्स\nPHOTO : Cannes मध्ये कंगना आणि दीपिकाच्या दिलखेचक अदा, पाहा…\nकंगनाच्या बहिणीची आदित्य पांचोलीविरोधात बलात्काराची तक्रार\nतीन दिवसात माफी मागा, अन्यथा घरात घुसून मारु, करणी सेनेची…\nउद्धव ठाकरेंचं ठाण्यात जंगी स्वागत, ठाणे महापालिकेत सेनेचा बिनविरोध महापौर\nLIVE : सत्तास्थापनेचा दावा शनिवारी संजय राऊत यांचे संकेत\n‘उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनायचं आहे हे आधी माहीत असतं तर…\nवडेट्टीवारांच्या वक्तव्याने नवी चर्चा, दुसऱ्या टर्ममध्ये राष्ट्रवादीला मुख्यमंत्रिपद मिळण्याची चिन्हं\nउद्धव ठाकरेंविरोधात पोलिसात तक्रार, फसवणूक केल्याचा आरोप, औरंगाबादेतील दोन नेत्यांचीही…\nसाडे पाच तासांच्या चर्चेनंतर काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक संपली\nमाथेफिरुचा 7 जणांवर कोयत्याने हल्ला, मानेवर, डोक्यात वार, जखमींमध्ये 5…\nपवार-मोदी 45 मिनिटे भेट, शरद पवारांनी मोदींना दिलेलं पत्र जसंच्या…\nरात्री उशिरा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये 1 तास 10 मिनिटे बैठक, सत्तास्थापनेचा फॉर्म्युला निश्चित\n#Me Too : इंडियन आयडॉल शोमधून अनू मलिक यांची पुन्हा हकालपट्टी\nशरद पवारांच्या नेतृत्वातील सरकार पाच वर्षे टिकेल : रोहित पवार\n“शिवसेना ठरवेल तेच होईल, सत्तेचा जोकर शिवसेनेच्या हातात”\n ‘रंगबाज फिरसे,’ चा ट्रेलर लाँच\nरात्री उशिरा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये 1 तास 10 मिनिटे बैठक, सत्तास्थापनेचा फॉर्म्युला निश्चित\n#Me Too : इंडियन आयडॉल शोमधून अनू मलिक यांची पुन्हा हकालपट्टी\nशरद पवारांच्या नेतृत्वातील सरकार पाच वर्षे टिकेल : रोहित पवार\n“शिवसेना ठरवेल तेच होईल, सत्तेचा जोकर शिवसेनेच्या हातात”\nबैलाला ठार मारण्यासाठी वापरलेला जेसीबी जप्त, आता आरोपींचा शोध सुरु\nजेसीबीने बैलाची हत्या करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल, क्रूरतेचं कारण समोर\nदिवेघाटात वारकऱ्यांच्या दिंडीत जेसीबी घुसला, संत नामदेवांच्या वंशजासह दोघांचा मृत्यू\nजगताप-लांडगे टेन्शनमध्ये, शेवटच्या 10 मिनिटात पिंपरीत भाजपचा महापौरपदाचा अर्ज\nपुणे महापौर निवडणुकीत ट्विस्ट, महासेनाआघाडी रिंगणात, भाजपचाही उमेदवार जाहीर\nआमचं उद्दिष्ट सरकार आणणं किंवा कुठल्या व्यक्तीला मुख्यमंत्री करणं नाही : नितीन गडकरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.bolbhidu.com/reliance-files-80-thousand-crore-defamation-cases-against-various-media-firms/", "date_download": "2019-11-22T01:03:07Z", "digest": "sha1:QS3Y5NXLMWM7YVLGSSHWG6JGQJGBVVPA", "length": 21475, "nlines": 132, "source_domain": "www.bolbhidu.com", "title": "ऐंशी हजार कोटींची अब्रू !!! - BolBhidu.com", "raw_content": "\nखानाबदोश – अविनाश वीर\nनवा भि़डू नवं राज्य\nAllआपलं घरदारइलेक्शनसातबारादिल्ली दरबारमाहितीच्या अधिकारातमुंबई दरबार\nआणि मुंबई महाराष्ट्राला देणार नाही म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर चप्पलेचा वर्षाव होऊ लागला\nआंदोलने फक्त जेएनयुमध्ये होत नाही. आयआयटीमध्ये सुद्धा आंदोलन सुरु आहे.\nआणि सयाजी महाराजांनी १०१ सोन्याची नाणी डिपॉजीट भरून बँक सुरु केली.\nमराठ्यांच्या धास्तीमुळं जगातली सगळ्यात मोठी तोफ बनवण्यात आली होती.\nAll“UNCENSORED”- अमोल उदगीरकरकाळीज स्पेशलिस्टखानाबदोश – अविनाश वीरगेम ऑफ थ्रोन्सग्यान की दुकाननजरियानवा भि़डू नवं राज्यमुव्ही मदारी\nगेम ऑफ थ्रोन्समध्ये कोणाची शीट लागणार\nगेम ऑफ थ्रोन्स लिहिणारा जॉर्ज आर आर आबा नेमका हाय तरी…\nपाकिस्तानात सापडलाय गरीबांचा टिरीयन लॅनिस्टर.\nनवा भि़डू नवं राज्य\nफिल्मफेअरच्या बाहुलीला स्कूटरचा प्रवास घडवणारे सयाजी शिंदे.\nHome तात्काळ ऐंशी हजार कोटींची अब्रू \nऐंशी हजार कोटींची अब्रू \nदेशाच्या इतिहासात कधी नाही ते इतक्या मोठ्या प्रमाणात भारतीय लोक, भारतीय माध्यमांविषयी बोलू लागली आहेत. माध्यमांची विश्वसार्हता, लोकशाही शासनव्यवस्थेतील त्याचं स्थान आणि एकूणच लोकमताच्या निर्मितीमधील माध्यमांच्या भूमिकेविषयी गेल्या ४ वर्षात मोठ्या प्रमाणात चर्चा होताना बघायला मिळतेय.\nराज्यकर्ते कुणीही असोत, लोकशाही व्यवस्थेत माध्यमांनी त्यांच्यावर अंकुश ठेऊन राज्यकर्त्यांना लोकांच्या प्रश्नावर रोख-ठोक प्रश्न विचारणं, लोकहिताच्या प्रश्नांवर सरकार काय करतंय याचा जाब विचारणं अपेक्षित असतं.\nगेल्या ४ वर्षांमध्ये मात्र मुख्य प्रवाहातील माध्यमे थेटपणे सरकारविरोधी आणि सरकारधार्जिणे अशा २ गटांमध्ये विभागली गेलेली बघायला मिळताहेत. अर्थात पहिल्या गटातील माध्यमसमूह आणि पत्रकारांची संख्या तुलनेने कमी आहे. काही पत्रकारांनी आणि माध्यमसमूहांनी आपल्या निष्ठा सरकार आणि शासनप्रमुखांच्या चरणी वाहण्यातच धन्यता मानायला सुरुवात केलेली आहे.\nअर्थात हे निकोप लोकशाही व्यवस्थेसाठी आणि समाज म्हणून आपल्यासाठीही हितावह नाही.\nमुख्य प्रवाहातील बहुतांश माध्यमसमूहांवरील जनसामान्यांच्या प्रश्नावर मौन धारण करून सरकारच्या जनसंपर्काचा वसा उचलल्यामुळे सरकारविरोधी आवाज आता प्रामुख्याने सोशल मिडियावरून, वेब पत्रकारितेच्या माध्यमातून उठवण्यात येऊ लागला आहे.\nद वायर, द क्विंट, द प्रिंट यांसारखी अनेक वेब-पोर्टल अशा प्रश्नांना हात घालताना बघायला मिळताहेत. परंतु सरकारला आणि ज्यांच्या इशाऱ्यावर सरकार काम करतं अशा उद्योगसमूहांना सोशल मिडियामधून उठवला जाणारा हा आवाज सुद्धा दाबून टाकायचाय.\nत्यासाठी या मंडळींनी सध्या अब्रू नुकसानीच्या दाव्याची मदत घ्यायला सुरुवात केलीये.\nसाधारणतः दोन-तीन दिवसांपूर्वीच ‘स्क्रोल’ या वेबसाईटवर एक बातमी वाचण्यात आली. बातमी होती अनिल अंबानी यांच्या रिलायन्स उद्योगसमूहाने काही माध्यमसमूह, काही पत्रकार आणि काही राजकारण्यांच्या विरोधात अहमदाबादच्या कोर्टात वेगवेगळ्या,\n२८ प्रकरणात जवळपास ८० हजार ५०० कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकल्याची.\nफायनान्शियल एक्सप्रेस, इकॉनॉमिक्स टाइम्स, नॅशनल हेराल्ड, द वीक, ट्रिब्युन, द वायर आणि एनडीटीवी या माध्यमांव्यतिरिक्त फायनान्शियल टाइम्स या लंडनस्थित वृत्तपत्राचे जेम्स क्रॅबट्री आणि बिझनेस स्टॅंडर्डचे अजय शुक्ला यांच्यावर देखील स्वातंत्र्यरित्या दावे ठोकण्यात आले आहेत.\nरिलायन्सने ठोकलेल्या अब्रू नुकसानीच्या दाव्यांमधील बहुतेक दावे प्रामुख्याने ‘राफेल’ प्रकरणाशी संबंधित बातम्या आणि वृतांकन याबद्दलचे आहेत.\nअनिल अंबानी यांनी ‘राफेल’ प्रकरणाचा इतका धसका घेतलाय की त्यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि केरळचे माजी मुख्यमंत्री ओमान चंडी यांना देखील सोडलेले नाही. त्यांच्यावर देखील हा दावा ठोकण्यात आलाय.\nआता या सगळ्या प्रकरणात सर्वाधिक हास्यास्पद बाब काय असेल तर रिलायन्स समूहाने ठोकलेल्या अब्रू नुकसानीच्या दाव्यांमधील बहुतांश दावे ज्या ‘राफेल’शी प्रकरणाशी संबंधित आहेत, त्या ‘राफेल’च्या अंदाजित (६० हजार कोटी) किमतीपेक्षाही अब्रू नुकसानीच्या दाव्यांची ८० हजार ५०० कोटी ही किंमत अधिक आहे.\nमाध्यमांवर अब्रू नुकसानीचे दावे करण्यामागचं नेमकं कारण काय..\nगेल्या वर्षभरात ‘राफेल’ प्रकरणाचं भूत सरकार आणि अनिल अंबानी यांच्या मानगुटीवर बसलंय. या प्रकरणामुळे सरकार मोठ्या प्रमाणात अडचणीत आलंय. तरीही काही प्रमाणात अप्रत्यक्षरित्या असलेल्या आणि मोठ्या प्रमाणात माध्यमांनी स्वतःहून स्वीकारलेल्या सरकारी नियंत्रणामुळे हे प्रकरण लोकांपर्यंत ज्या मोठ्या प्रमाणात पोहोचायला पाहिजे होतं तसं पोहोचलं नाही.\nमुख्य प्रवाहातील काही अपवाद वगळता अनेक माध्यमसमूहांनी या प्रकरणी एक तर मौन धारण करणं किंवा सरकारधार्जिण रिपोर्टिंग करणच पसंत केलं. अशा स्थितीत अनेक वेब-पोर्टल्सनी मात्र हे प्रकरण जोरदार लावून धरलं. या प्रकरणातील खाचा-खोचा लोकांपर्यंत पोहोचवल्या.\nसरकार आणि अनिल अंबानी यांच्या रिलायन्स उद्योगसमूहाच्या या प्रकरणातील भागीदारीसंबंधी बरंच काही काळ-बेर असल्याकडे लोकांचं लक्ष वेधून घेण्यात ते बरेच यशस्वी ठरले.\nमुख्य प्रवाहातील बहुतांश माध्यमांनी गुडघे टेकलेले असताना सोशल मिडियाच्या माध्यमातून उठवला जाणारा हा आवाज रिलायन्सला समूहाला खटकला नसता तर नवलच. त्यामुळे हा आवाज दाबण्याचा सर्वात जालीम उपाय म्हणून या गटाला कोर्टात खेचण्याचा उपाय रिलायन्स उद्योगसमूहाने अवलंबिला असल्याचं बघायला मिळतंय.\nअब्रू नुकसानीच्या या दाव्यांकडे कसं बघावं..\nज्या माध्यमसमूहांवर आणि पत्रकारांवर अशा प्रकारचे अब्रू नुकसानीचे दावे केले गेलेत त्यांच्या दृष्टीने वेगळ्या अर्थाने ते भूषणावह आहेत. राजसत्ता आणि औद्योगिक घराणे यांच्या दृष्ट युती समोर न झुकता माध्यमस्वातंत्र्य आणि लोकहिताच्या प्रश्नाच्या पाठपुराव्यासाठी त्यांनी दाखवलेल्या ताठ कण्यासाठी ते कायमच लक्षात ठेवले जातील.\nभाजपाध्यक्ष अमित शहा यांचे चिरंजीव जय अमित शहा यांच्या व्यापारातील भ्रष्टाचारासंबंधीची एक बातमी ‘द वायर’च्याच रोहिणी सिंग यांनी केली होती. या बातमीमुळे ‘द वायर’वर १०० कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकण्यात आल्याचं प्रकरण अजून फारसं जुनं झालेलं नाहीच. या प्रकरणात पुढे काहीच झालं नाही.\nउलट अमित शहा यांचे चिरंजीव तोंडावर पडल्याचं देखील आपल्याला आठवत असेल.\nअशा प्रकारचे दावे हे केवळ माध्यमांना आणि पत्रकारांना धमकावण्यासाठी केले जातात. पत्रकारिता बदनाम होत असतानाच्या काळात एक विशिष्ट प्रकरण दाबण्यासाठी, जनतेपासून सत्य लपवण्यासाठी दाखल करण्यात आलेले खटले आणि त्याविरोधात पत्रकार आणि माध्यमांनी घेतलेली भूमिका ही अजून निर्भीड आणि स्वतंत्र पत्रकारितेच्या अस्त���त्वाची पावतीच आहे.\nआजघडीला माध्यमांची मालकी केंद्रित झाली असून पूर्वी एकमेकांना समांतर चालणारे मतप्रवाह आता मात्र एका विशिष्ट केंद्राला जाऊन मिळत आहेत.\nहे चित्र निश्चितच भारतीय लोकशाही व्यवस्थेसाठी आणि म्हणूनच आपल्या सर्वासाठी धोकादायक आहे.\nमोठ-मोठ्या रकमांचे दावे ठोकून पत्रकार आणि माध्यमे यांच्या खच्चीकरणाचे प्रयत्न होत असताना माध्यमांच्या मालकीवर बंधने यायला हवीत. अशा प्रकारचे अब्रू नुकसानीचे खटले जलदगतीने निकालात निघायला हवेत.\nस्वातंत्र्यप्रिय समाजाने कायमच माध्यमांकडून वस्तूनिष्ठतेची मागणी केली पाहिजे आणि अनिर्बंध सत्तेच्या विरोधात त्यांनी घेतलेल्या भूमिकेसाठी समाज म्हणून आपणही त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले पाहिजे.\nहे ही वाच भिडू\nअंदमान निकोबारवरील सेंटीनेली लोकांना एकटं सोडणं गरजेचं आहे का..\nमुळशी पॅटर्नचा नवा अध्याय कुठेही घडू शकतो \nमुढेंच्या बदल्यांसाठी कारणीभूत ठरलेत हे बारा स्वभाव \nपाकिस्तानातला गुरुद्वारा, ज्याचं भारत दुर्बिणीतून दर्शन घेतो \nPrevious articleजगाला कॅन्सर देणारी कंपनी म्हणून “सॅमसंगचा” उल्लेख करावा लागेल..\nNext articleतू तेंव्हा तशी…\nआंदोलने फक्त जेएनयुमध्ये होत नाही. आयआयटीमध्ये सुद्धा आंदोलन सुरु आहे.\nशेतकरी विचारतोय, “आम्हाला प्रति गुंठा ८० रुपये मदत देणाऱ्या राज्यपालांचा पगार किती\n‘लिरील गर्ल’, ‘हमारा बजाज’ आणि ‘फेअर अँड हँडसम’ देणारा जाहिरात क्षेत्रातला ‘बाप माणूस’ \nबॉम्बस्फोटावेळी मुंबईला वाचवणारा “जंजीर”\nराष्ट्रपती राजवट लागू झाली पण आमदारांना आता पगारपाणी भेटणार का नाही \nअंडरपँटचा खप कमी झाला की ओळखायचं “मंदी आली आहे.”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.bolbhidu.com/shane-warne-tendulkar-rivalary/", "date_download": "2019-11-22T01:02:41Z", "digest": "sha1:TQ5QRVCSSBPAMDEHRFEU6V7A3HWWGL53", "length": 20399, "nlines": 120, "source_domain": "www.bolbhidu.com", "title": "तेंडूलकरला कसं आउट करायचं याची टीप शेन वॉर्नला एका भारतीय बॉलरने दिली होती. - BolBhidu.com", "raw_content": "\nखानाबदोश – अविनाश वीर\nनवा भि़डू नवं राज्य\nAllआपलं घरदारइलेक्शनसातबारादिल्ली दरबारमाहितीच्या अधिकारातमुंबई दरबार\nआणि मुंबई महाराष्ट्राला देणार नाही म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर चप्पलेचा वर्षाव होऊ लागला\nआंदोलने फक्त जेएनयुमध्ये होत नाही. आयआयटीमध्ये सुद्धा आंदोलन सुरु आहे.\nआणि सयाजी महाराजांनी १०१ सोन्याची नाणी डिपॉजीट भरून बँक सुरु केली.\nमराठ्यांच्या धास्तीमुळं जगातली सगळ्यात मोठी तोफ बनवण्यात आली होती.\nAll“UNCENSORED”- अमोल उदगीरकरकाळीज स्पेशलिस्टखानाबदोश – अविनाश वीरगेम ऑफ थ्रोन्सग्यान की दुकाननजरियानवा भि़डू नवं राज्यमुव्ही मदारी\nगेम ऑफ थ्रोन्समध्ये कोणाची शीट लागणार\nगेम ऑफ थ्रोन्स लिहिणारा जॉर्ज आर आर आबा नेमका हाय तरी…\nपाकिस्तानात सापडलाय गरीबांचा टिरीयन लॅनिस्टर.\nनवा भि़डू नवं राज्य\nफिल्मफेअरच्या बाहुलीला स्कूटरचा प्रवास घडवणारे सयाजी शिंदे.\nHome फोर्थ अंपायर तेंडूलकरला कसं आउट करायचं याची टीप शेन वॉर्नला एका भारतीय बॉलरने दिली...\nतेंडूलकरला कसं आउट करायचं याची टीप शेन वॉर्नला एका भारतीय बॉलरने दिली होती.\nआपल्याला कधी खरं युद्ध पहायची संधी मिळाली नाही. पण आयुष्यात येऊन क्रिकेटमधलं महायुद्ध नक्कीच पाहायला मिळालं. शेन वॉर्न विरुद्ध सचिन. त्याकाळचे दोघेही सर्वोत्तम होते. खर तर नव्वदच्या दशकात एकच वाद चालायचा सचिन की लारा आणि मुरली की वॉर्न\nखर तर ऑस्ट्रेलियामधल्या बहुतांश पीच या वेगवान बॉलर्सनां मदत करणाऱ्या असतात. अशा वेळी शेन वॉर्न सारखा लेग स्पिनर आपल्या स्पिनच्या जोरावर मॅचेस जिंकून देऊ लागला तेव्हाच क्रिकेटच्या जाणकारांना ओळखलं , इस बंदे में कुछ बात है.\n१९९३ साली ऑस्ट्रेलियन टीम मानाच्या अॅशेस सिरीजसाठी इंग्लंड दौऱ्याला गेली. तेव्हा आयुष्यात पहिलाच अशेस खेळणाऱ्या वॉर्नने पहिल्याच बॉलवर माईक गॅटिंगला बोल्ड केले. हा त्या शतकातला सर्वोत्तम बॉल म्हणून ओळखला जातो. त्या एका बॉलपासून शेन वॉर्नची दहशत जगभरात पसरली.\nत्यात वॉर्न आपल्या ऑस्ट्रेलियन स्लेजिंगचा वापर करत आक्रमक बोलिंग करायचा. च्युईंगम चघळत धीम्या पावलांनी रणअप घेत आलेला निळ्या डोळ्यांच्या वॉर्नचा चेंडू कधी कुठे कसा वळेल सांगता यायचं नाही म्हणून बॅट्समन दचकूनच खेळायचे. याचा फायदा घेत वॉर्न पोतं भरून विकेट्स गोळा करत होता.\nइकडे सचिनची बॅटिंगसुद्धा फॉर्मात होती. भारतिय टीमचा तंबू सचिन तेंडूलकर रुपी एकमेव खांबावर टिकून होता. कुठे जाईल तिथे सचिनची बॅटरुपी तलवार तळपत होती. सचिन विरुद्ध वॉर्न हा सामना मात्र अजून झाला नव्हता. ही खरी बॅट विरुद्ध बॉल अशी लढाई होती.\nयोगायोग म्हणजे हे दोन्ही खेळाडू एकमेकासमोर यायला १९९८ साल उ��ाडले.\nसगळ जग या युद्धाची वाट पहात होते. घरच्या मैदानावर खेळण्याचा सचिनला फायदा होणार होता मात्र भारतीय पीच हे स्पिन फ्रेंडली असणे हे शेन वॉर्न साठी दिलासा देणारी गोष्ट होती. वॉर्न तेव्हा आपल्या करीयरच्या टॉपला पोहचला होता आणि सचिनसुद्धा क्रिकेटचा देव म्हणून उदयास आला होता.\nदोघांचा पहिला सामना सराव सामन्यात झाला. मुंबई विरुद्ध पाहुणे ऑस्ट्रेलिया अशी ही तीन दिवसीय फर्स्ट क्लास मॅच होणार होती. खरं तर सचिनने ही मॅच खेळणे गरजेचे होते असं काही नाही पण तरीही वॉर्नच पाणी जोखायचं म्हणून तो ब्रेबोर्न वर उतरला.\nपहिल्यांदा बॅटिंग करताना ऑस्ट्रेलियाने ३०५ धावांची एक चांगली टोटल बनवली आणि इनिंग डिक्लेअर केली. सचिनला आउट काढायसाठी उतरलेल्या शेन वॉर्नचा फुगा मात्र फुटला. त्या दिवशी सचिन सोडा मुंबईच्या एकही खेळाडूला त्याला आउट करता आले नाही. तेंडूलकरने द्विशतक ठोकले. सगळ्यात वाईट म्हणजे वॉर्नला १६ ओव्हर मध्ये १११ धावा चोपल्या.\nशेन वॉर्न खाड करून जागा झाला. त्याचं गर्वहरण झालं होतं.\nपुढच्या म्हणजे पहिल्या कसोटी सामन्यात त्याने कोणताही माज न करता जीव लावून बॉलिंग केली. त्यावेळी सचिनची विकेट त्याला मिळाली. त्याला वाटल आपल्याला सचिन नावाच कोडं सुटल. पण परत पुढच्याच डावात वॉर्नच्या पहिल्याच ओव्हरला सचिनने पुढे येऊन त्याच्या डोक्यावरून सिक्स मारला. वॉर्नने डोक्याला हातच लावला. सचिनने त्या डावात १५५ धावा ठोकल्या.\nया पाठोपाठ एप्रिलमध्ये झालेल्या शारजा सिरीजमध्ये तर सचिन नावाचं वादळ वॉर्नसकट सगळ्या ऑस्ट्रेलियन टीमला खाऊन टाकल. कित्येक सिक्स आणि फोरची बरसात करत सचिनने दोन शतक ठोकली. मन ऑफ दी सिरीज झाला. शेन वॉर्नने आपल्या एका मुलाखती मध्ये मान्य केल की,\n” सचिन डोक्यावरून षटकार मारतोय अशी भयानक स्वप्न मला पडतात. “\nतेंडूलकर विरुद्ध वॉर्न या लढाईचा निकाल लागला होता. वॉर्नने हार मान्य केली होती. वैयक्तिक जीवनात दोघे चांगले मित्र होते. सर डॉन ब्रॅडमन यांच्या घरी डिनरसाठी आमंत्रण आल्यावर दोघे एकत्रच गेले होते. डॉन यांनी शेनच्या समोरच सचिनला तू माझ्यासारख खेळतोस असं कौतुक केलं होतं.\nवैयक्तिक राग नव्हता पण जगातला सर्वोत्तम फलंदाजाला आपण आउट काढल पाहिजे हे वॉर्नच्या डोक्यात बसल होतं पण काही केल्या ते जमत नव्हत. अखेर त्याने जेष्ठांचा सल्ला घ्यायचा ठरवला. तो गेला बिष्णसिंग बेदी यांच्या कडे.\nबिशनसिंग बेदी म्हणजे एकेकाळी जगभर आपली दहशत निर्माण करणाऱ्या भारतीय स्पिन चौकडी पैकी एक. आपला फटकळ स्वभावासाठी कुप्रसिद्ध असणारा दिलखुलास पंजाबी माणूस. शेन वॉर्न त्यांना शरण गेला. रात्री निवांत ड्रिंकवर गप्पा मारायला सुरवात केल्यावर बिशनसिंग बेदींनी आपली अनुभवाची पोतडी खुली केली.\n“जगातल्या सर्वात ग्रेट माणसाची कमजोरी त्याची ग्रेटनेस हीच आहे. “\nशेन वॉर्नला काही कळाल नाही. सुविचार म्हणून भारी आहे पण प्रक्टीकल कसे करणार> त्याने अजून विस्कटून सांगा म्हणून विनंती केली. बेदी बाबा बोलले,\n“पुढच्यावेळी जेव्हा सचिनला बॉल टाकशील तेव्हा डिफेन्सिव्ह फिल्डिंग लावू नको. अग्रेसिव्ह फिल्डिंग सेट कर. बाउन्ड्रीवर एकही फिल्डर लावायचा नाही. सगळे फिल्डर स्लीप, गली, फोरवर्ड शोर्ट लेग असे आसपास उभे कर.”\nवॉर्नला शॉक बसला. बिशनपाजीला चढलीय की काय त्याला कळेना. जो सचिन बाउन्ड्रीवर एवढे फिल्डर सेट करून त्यांच्या डोक्यावरून सिक्स मारतोय त्याला एखाद्या नवख्या बॅट्समनला लावतात तशी फिल्डिंग लावायची\n ते फिल्डर कॅच पकडावेत म्हणून उभे करायचे नाहीत तर ते माइंड गेम करण्यासाठी उभे असतील. सचिन एवढा महान प्लेअर आहे त्याला ते फिल्ड सेटिंग आवडणार नाही आणि रागाच्या भरात बॉल मारायला जाऊन तो आउट होईल.”\nशेन वॉर्नला ते काही एवढ विशेष पटल नाही. पण तरी पुढच्या एका सामन्यात त्याने ही आयडिया करून बघितली आणि नेमक तसच झालं. सचिनचा स्वतःवरचा कंट्रोल सुटला आणि तो आउट झाला. शेन वॉर्नने ग्राउंडवरूनच प्व्हेलीयनमध्ये बसलेल्या बिशनसिंग बेदीना बॉल दाखवून सलाम केला.\nपुढे शेन वॉर्नने सचिनला आउट काढण्यासाठी हीच आयडिया वापरली असं नाही. दोघांची रायव्हलरी रिटायरमेंट नंतर अमेरिकेत झालेल्या निवृत्त खेळाडूंच्या सिरीजपर्यंत टिकली. पण बिशनसिंग बेदीच्या त्या दिवशीचा प्रवचनातून शेन वॉर्न एक गोष्ट शिकला की\n“प्लेअरला आउट काढण्यासाठी तोंडाने बोलून स्लेजिंग करावी लागत नाही. माइंड गेम करून ही मोठमोठ्या खेळाडूंची विकेट घेता येते.”\nहे ही वाच भिडू.\nदीडशहाणा भारतीय बॉलर ज्याने सचिनला शिव्या देण्याचं धाडस केलं होतं.\nसचिनने मुलाखतीमध्ये मान्य केलं, या बॉलरला खेळायची मला भीती वाटायची\nहरभजनसिंगच पाक खेळाडू बरोबर भांडण झ���लं तरी सचिन ते सोडवायला गेला नाही.\nPrevious articleउदयनराजे नगरसेवक झाले होते त्या पुर्वी आणि त्यानंतर काय घडलं..\nNext articleधुळ्याच्या या माणसामुळं मुंबई वाचली हे मात्र नक्की.\nड्रिंक्स देत नाही म्हणून गांगुलीला टीममधून बाहेर काढलं ते खोटं होतं, हे आहे खरं कारण \nशेतकऱ्यांवरच्या अन्यायाविरुद्ध उभे राहिल्यामुळे ओलोंगाला देश सोडायला लागलं होतं.\nपाकिस्तान विरुद्धच्या त्या सामन्याचा खरा हिरो पुण्याच्या कानिटकरचा चौकार होता\nगांगुलीने रिकी पॉंटिंगचा छापा काट्यामध्ये पोपट केला होता.\nदादाच्या सुखी संसारात एक वादळ आल होतं.\nधर्मांतरीत करत असल्याच्या संशयावरून त्याला त्याच्या मुलांसह जिवंत जाळण्यात आलं.\nमाहितीच्या अधिकारात May 31, 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/citizen-reporter/nagpur-local-news/citizens-confusion-over-misdirection/articleshow/71768712.cms", "date_download": "2019-11-22T00:02:18Z", "digest": "sha1:DGGJ3IWE4UPH2UEDSP4HNGUOCBH74WGB", "length": 9780, "nlines": 157, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "nagpur local news News: चुकीच्या दिशादर्शकांमुळे नागरिकांचा गोंधळ - citizens' confusion over misdirection | Maharashtra Times", "raw_content": "\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'WATCH LIVE TV\nचुकीच्या दिशादर्शकांमुळे नागरिकांचा गोंधळ\nचुकीच्या दिशादर्शकांमुळे नागरिकांचा गोंधळ\nत्रिमूर्तीचौक ते स्वावलंबीनगर चौकापर्यंतच्या मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने दिशादर्शक फलक बसविण्यात आले आहेत. हे फलक पूर्णपणे चुकलेले आहेत. एनआयटी गार्डनजवळ असलेला हा फलक चुकीच्या दिशा दाखवित असल्याने येथुन जाणे-येणे करणारे वाहन चालक संभ्रमात पडत आहेत. या फलकावरील दिशादर्शक दुरूस्त करण्याची गरज आहे.- सुधीर वाराणशीवार\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nमोकाट जनावरांमुळे वाहतूक अवरुद्ध\nपाऊस नसला तरी पाण्याचे डबके\nरस्ताच नसल्याने नागरिकांना होतोय त्रास\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nइतर बातम्या:रस्ता, पाणी आणि पायाभूत सुविधा|Nagpur\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\n'असा' झाला गायिका गीता माळी यांच्या कारला अपघ...\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nSPG सुरक्षा हटवण्याच्या निर्णयावर प्रियंका गांधींची 'ही' प्र...\n'अशी' आहे जीप कॉम्पास ट्रेलहॉक\nमी दलितविरोधी वक्तव्य केले नाही: बाबा रामदेव\nभाजपच्या नेतृत्वात झारखंड नक्षलवादी मुक्त झाला: शहा\nमथुरेत माकड सफारी सुरू करा; हेमामालिनी यांची उपरोधिक मागणी\n९३ टक्के भारतीयांना H4 अंतर्गत अमेरिकेत व्हिसा\nसिटीझन रिपोर्टर पासून आणखी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nचुकीच्या दिशादर्शकांमुळे नागरिकांचा गोंधळ...\nकचरा पेट्या झाल्यात गायब...\nविहिरीचे पाणी झाले दूषित...\nचौकातील खड्डा ठरतोय जीवघेणा...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/senior-citizens/", "date_download": "2019-11-21T23:28:42Z", "digest": "sha1:PEXHSLIANSNNPWHVANGWTCBSXXETGLYG", "length": 9179, "nlines": 89, "source_domain": "mpcnews.in", "title": "senior citizens Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPradikaran : ज्येष्ठ नागरिकांकडून पूरग्रस्तांना 91 हजार रुपयांची मदत\nएमपीसी न्यूज - नगरसेवक अमित गावडे यांच्या समन्वयातून प्राधिकरण परिसरातील अनेक जेष्ठ नागरिक एकत्र आले. दुर्गेश्वर मित्र मंडळ, समर्थ युवा प्रतिष्ठान व प्राधिकरण जेष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.…\nPimpri : निराधार जखमी वृद्धाचे मातृसेवा सेवाभावी वृध्दाश्रमात पुनर्वसन\nएमपीसी न्यूज - 'जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे' असे कवी म्हणतो. याचाच प्रत्यय एका वृद्धाला आला आणि त्याचा देवावरील विश्वास आणखी दृढ झाला. अपघातामध्ये जखमी अवस्थेत आढळलेल्या या वृद्धावर उपचार झाले पण या निराधार व्यक्तीला गरज होती एका…\nTalegaon Dabhade : माय माऊली ज्येष्ठ नागरिक महासंघातर्फे ज्येष्ठांचा स्नेहमेळावा रंगला उत्साहात\nएमपीसी न्यूज- माय माऊली ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या द्वितीय वर्धापनदिन दिनानिमित्त तसेच ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून रविवारी (दि.7) वैशाली मंगल कार्यालयात मावळ तालुक्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता.…\nChinchwad: शिवसे���ेतर्फे रविवारी ज्येष्ठांचा गौरव\nएमपीसी न्यूज - ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून शिवसेनेतर्फे येत्या रविवारी (दि.30)ज्येष्ठ नागरिकांचा स्नेहमेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात ज्येष्ठांचा यथोचित सन्मान केला जाणार आहे.चिंचवड, येथील अॅटो क्लस्टर सभागृहात रविवारी सकाळी…\nPune – भिक्षेकारी स्वीकार केंद्रात महिला कर्मचा-याकडून ज्येष्ठ महिलेला काठीने मारहाण\nएमपीसी न्यूज - कामावरून झालेल्या वादात 72 वर्षीय ज्येष्ठ महिलेला काठीने मारहाण केल्याची घटना शनिवारी (दि.8) सकाळी साडेसहाच्या दरम्यान येरवडा येथील शासकीय भिक्षेकारी स्वीकार केंद्रात घडली. याप्रकरणी 72 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. …\nPimple Nilkh : विरंगुळा केंद्राचे आमदार जगताप यांच्या हस्ते उद्‌घाटन\nएमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक 26 विशालनगर, पिंपळेनिलख येथील सावित्रीबाई फुले उद्यानाशेजारील विरंगुळा केंद्राचे भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते उद्घाटन झाले. ज्येष्ठ नागरिक संघ हा…\nRahatni : ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा\nएमपीसी न्यूज - रहाटणी येथील बळीराम ज्येष्ठ नागरिक संघाचा चौथा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. रहाटणीतील बळीराम मंगल कार्यालयात हा कार्यक्रम झाला. शारदा मुंडे यांचे व्याख्यान झाले. यावेळी संघाचे संस्थापक नरेश खुळे, नगरसेविका सविता…\nPimpri : पिंपरी-चिंचवडच्या विकासात ज्येष्ठांचे योगदान – खासदार श्रीरंग बारणे\nएमपीसी न्यूज - \"पिंपरी-चिंचवडच्या जडणघडणीत ज्येष्ठांच्या अनुभवाचा उपयोग होत आहे. ज्येष्ठांचे जीवन आनंदी व्हावे यासाठी मी सर्वोतोपरी सहकार्य करीन\" आमदार गौतम चाबुकस्वार यांनी वाचनसंस्कृतीचे महत्त्व सांगून ज्येष्ठांसाठी समृद्ध वाचनालय…\nVadgaon Maval : वडगाव नगरपंचायतीच्या सर्व विषय समित्यांच्या सभापतीपदी महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी\nPune : महापौर-उपमहापौरांनी मानले आभार; उद्या होणार नवीन पदाधिकाऱ्यांची निवड\nTalegaon Dabhade : नगरपरिषदेच्या कामकाजासंदर्भात सत्तारूढ भाजपने हॉटेलमध्ये घेतलेल्या संयुक्त आढावा बैठकीवरून शहरात…\nTalegaon : सुदुंबरे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी भरत घोजगे\nPune : मॉन्डेलेझ इंडियाच्या ‘शुभ आरंभ’चा पाच वर्षांत एक लाख लाभार्थींना फायदा\nPimpri: तंबाखूच्या जाहिरातींवर बंदी घालावी -खासदार श्रीरंग बारणे यांची लोकसभेत मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%85%E0%A4%AB%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A3_%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2019-11-22T01:02:53Z", "digest": "sha1:2AWTYCXRCILSDYWUIL77YXMCSNA4LHZ2", "length": 4174, "nlines": 133, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:अफगाण व्यक्ती - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष‎ (७ प)\n\"अफगाण व्यक्ती\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २३:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%86%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BF%E0%A4%95", "date_download": "2019-11-22T00:07:10Z", "digest": "sha1:HJNHTTT67AEIWAYCECRCQPHESOLX2Q6H", "length": 3218, "nlines": 69, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:आसामी साहित्यिक - विकिपीडिया", "raw_content": "\n\"आसामी साहित्यिक\" वर्गातील लेख\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ नोव्हेंबर २००८ रोजी १५:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/others/like-share-readers-own-page/my-parenting/assa-sambhalala-mulanna/articleshow/51766126.cms", "date_download": "2019-11-22T01:03:36Z", "digest": "sha1:T2QFAT37ORPROZ3HS4PCWT7FC2GRYRGS", "length": 13616, "nlines": 177, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "My Parenting News: ताईचा आशीर्वाद - Assa Sambhalala Mulanna | Maharashtra Times", "raw_content": "\nनसतेस घरी तू जेव्हा\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'WATCH LIVE TV\nआम्ही सगळे भाऊ-बहीण आईला 'ताई' म्हणायचो. कारण माझी आई तिच्या घरात मोठी असल्याने सगळेच तिला ताई म्हणायचे. आमच्या ता��ने आम्हाला खूप छान सांभाळलं आणि घडवलं. बाबा मुख्याध्यापक म्हणून मुंगेलीहून रिटायर झाल्यावर दुसऱ्या गावी नोकरी करायचे आणि घरी आम्ही सगळी भावंडं आईसोबत राहात होतो. बाबांचा पगार कमी असल्याने त्यावेळी आमची आर्थिक परिस्थिती बेताची होती.\n>> स्वाती मानेगावकर, रसायनी\nआम्ही सगळे भाऊ-बहीण आईला 'ताई' म्हणायचो. कारण माझी आई तिच्या घरात मोठी असल्याने सगळेच तिला ताई म्हणायचे. आमच्या ताईने आम्हाला खूप छान सांभाळलं आणि घडवलं. बाबा मुख्याध्यापक म्हणून मुंगेलीहून रिटायर झाल्यावर दुसऱ्या गावी नोकरी करायचे आणि घरी आम्ही सगळी भावंडं आईसोबत राहात होतो. बाबांचा पगार कमी असल्याने त्यावेळी आमची आर्थिक परिस्थिती बेताची होती. अशा परिस्थितीतही ताईने आम्हा सगळ्यांच शिक्षण पूर्ण केलं. ताई दहावी शिकलेली होती. तिने आमच्यासाठी फार कष्ट केले. तिचं इंग्रजी आणि गणित चांगलं असल्याने ती आमचा अभ्यास घ्यायची. दिलेलं गणित सुटेपर्यंत ती आमच्या मागे असायची. एकटी राहून खूप मेहनत घेऊन, तिने आम्हाला घडवलं. तिच्यामुळे सगळे भाऊ चांगले शिकून बँकेत नोकरीला लागले. आई-बाबांच्या आशीर्वादाने आज आमच्याजवळ सगळं आहे.\nबाबा माझ्या लग्नापूर्वी १९८६ साली वारले. त्यानंतर ताई माझ्या भावासोबत राहात होती. भावाने आणि वाहिनीने (बलवंत आणि सुकांती) तिची खूप सेवा केली. ताई ९२ वर्षांची होती, तिच्या निधनाची बातमी आम्हाला २६ फेब्रुवारी २०१६ ला रात्री १२ वाजता कळली तेव्हा काहीच सुचेनास झालं. ही वाईट बातमी माझ्या दोन्ही मुलीना फोन करुन कळवली. त्यावेळी माझ्या दोन्ही मुली आणि पती शिरीष यांची साथ मिळाल्याने मला ताईचं अंतिम दर्शन घेता आलं. अन्यथा ही खंत आयुष्यभर सलली असती. आई-बाबा सुखदु:खात आपल्या सोबत असतात आणि वेळ प्रसंगी मित्र बनून आपल्याला सावरतात, सांभाळतात.\nअसं वाढवलं मुलांना:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nअभिनेत्री प्राजक्ता माळी अडचणीत; जामीनपात्र अटक वॉरंट जारी\nLive महाराष्ट्र सत्तापेच: दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांची पत्रकार परिषद\nपवारांच्या 'त्या' वक्तव्यामुळं शिवसैनिकांमध्ये नाराजी\nशरद पवारांच्या वक्तव्यानं शिवसेना संभ्रमात; प्लान 'बी'वर विचार\nश्रीरामालाही राज्य सोडावं लागलं; इतकं मनाला लावून घेऊ नका; उद्धव यांचा फडणवीसांना टोला\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\n'असा' झाला गायिका गीता माळी यांच्या कारला अपघ...\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nआजचं राशी भविष्य: दि. २१ नोव्हेंबर २०१९\nमुंबईच्या रस्त्यावर धावतेय भन्नाट रिक्षा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nSPG सुरक्षा हटवण्याच्या निर्णयावर प्रियंका गांधींची 'ही' प्र...\n'अशी' आहे जीप कॉम्पास ट्रेलहॉक\nमी दलितविरोधी वक्तव्य केले नाही: बाबा रामदेव\nभाजपच्या नेतृत्वात झारखंड नक्षलवादी मुक्त झाला: शहा\nमथुरेत माकड सफारी सुरू करा; हेमामालिनी यांची उपरोधिक मागणी\n९३ टक्के भारतीयांना H4 अंतर्गत अमेरिकेत व्हिसा\n\\Bसंजीवय्या अध्यक्षनवी दिल्ली -\\B पंतप्रधान\nमटा ५० वर्षांपूर्वी -दुसऱ्यांदा चंद्रावर पाऊल\nमटा ५० वर्षांपूर्वी - अपोलो चंद्रावर उतरणार\nमटा ५० वर्षांपूर्वी -पहिली लढाई जिंकली\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nआई, तुझी आठवण येते...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/air-conditioners/lloyd+air-conditioners-price-list.html", "date_download": "2019-11-22T00:18:25Z", "digest": "sha1:PQOY5E75KZD6DS24EDAM3QELQGGPOXP2", "length": 17463, "nlines": 384, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "लॉईड एअर कंडिशनर्स किंमत India मध्ये 22 Nov 2019 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nलॉईड एअर कंडिशनर्स Indiaकिंमत\nIndia 2019 लॉईड एअर कंडिशनर्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nलॉईड एअर कंडिशनर्स दर India मध्ये 22 November 2019 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 22 एकूण लॉईड एअर कंडिशनर्स समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन लॉईड 1 5 टन स्टार बी रेटिंग 2017 ल्स१९अ५डा W स्प्लिट असा व्हाईट आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Naaptol, Indiatimes, Snapdeal, Flipkart, Infibeam सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी लॉईड एअर कंडिशनर्स\nकिंमत लॉईड एअर कंडिशनर्स आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन लॉईड ल्स१८ग्री 1 5 टन स्प्लिट एअर कंडिशनर व्हाईट Rs. 43,700 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.20,990 येथे आपल्याला लॉईड 1 टन 2 स्टार ले१२अ२न विंडो एअर कंडिशनर उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nIndia 2019 लॉईड एअर कंडिशनर्स\nलॉईड 1 5 टन स्टार बी रेटिंग 20 Rs. 39990\nलॉईड 1 5 टन 3 स्टार ले१९ब३२ए� Rs. 22999\nलॉईड एअर कंडिशनर Rs. 36000\nलॉईड 2 3 स्टार ल्स२४अ३फक्स � Rs. 40491\nलॉईड 2 टन 2 स्टार ल्स२४अ२न स Rs. 36990\nलॉईड 1 टन 2 स्टार ले१२अ२न वि Rs. 20990\nलॉईड 1 टन 3 स्टार ल्स१३अ३स स Rs. 25990\nदर्शवत आहे 22 उत्पादने\nशीर्ष 10 Lloyd एअर कंडिशनर्स\nताज्या Lloyd एअर कंडिशनर्स\nलॉईड 1 5 टन स्टार बी रेटिंग 2017 ल्स१९अ५डा W स्प्लिट असा व्हाईट\n- कॉल मटेरियल Copper\n- स्टार रेटिंग 5 Star\nलॉईड 1 5 टन 3 स्टार ले१९ब३२एव विंडो एअर कंडिशनर\n- कॉल मटेरियल Copper\n- असा तुपे Window\n- कॉल मटेरियल Copper\n- स्टार रेटिंग 4 Star\nलॉईड 2 3 स्टार ल्स२४अ३फक्स स्प्लिट एअर कंडिशनर\n- कॉल मटेरियल Copper\n- स्टार रेटिंग 3 Star\nलॉईड 2 टन 2 स्टार ल्स२४अ२न स्प्लिट एअर कंडिशनर\n- कॉल मटेरियल Copper\n- स्टार रेटिंग 2 Star\nलॉईड 1 टन 2 स्टार ले१२अ२न विंडो एअर कंडिशनर\n- कॉल मटेरियल Copper\n- स्टार रेटिंग 2 Star\nलॉईड 1 टन 3 स्टार ल्स१३अ३स स्प्लिट एअर कंडिशनर\n- कॉल मटेरियल Copper\n- स्टार रेटिंग 3 Star\nलॉईड ल्स१३अ३लन 1 टन 3 स्टार स्प्लिट एअर कंडिशनर मुलतीकोलोर\n- कॉल मटेरियल Aluminium\n- स्टार रेटिंग 3 Star\nलॉईड 1 5 टन 5 स्टार ल्स१९अ५ल स्प्लिट एअर कंडिशनर\n- कॉल मटेरियल Copper\n- स्टार रेटिंग 5 Star\nलॉईड 1 टन 5 स्टार ल्स१३अ५स स्प्लिट एअर कंडिशनर\n- कॉल मटेरियल Aluminium\n- स्टार रेटिंग 5 Star\nलॉईड करवेलला ल्स१३अ३प स्प्लिट असा 1 टन 3 स्टार रेटिंग व्हाईट\n- कॉल मटेरियल Copper\n- स्टार रेटिंग 3 Star\nलॉईड ले१२अ३फ९ 1 टन विंडो असा व्हाईट\n- कॉल मटेरियल Copper\n- असा तुपे Window\nलॉईड ल्स१३आ३ 1 टन स्प्लिट असा व्हाईट\n- कॉल मटेरियल Copper\n- स्टार रेटिंग 3 Star\nलॉईड 0 8 टन 3 स्टार ल्स९अ३प स्प्लिट एअर कंडिशनर\n- कॉल मटेरियल Copper\n- स्टार रेटिंग 3 Star\nलॉईड पुरे सुरे ल्स१९अ३लन स्प्लिट असा 1 5 टन 3 स्टार रेटिंग व्हाईट\n- कॉल मटेरियल Copper\n- स्टार रेटिंग 3 Star\nलॉईड 1 5 टन 3 स्टार ल्स१९अ३पण स्प्लिट एअर कंडिशनर\n- कॉल मटेरियल Copper\n- स्टार रेटिंग 3 Star\nलॉईड मातुर ल्स१९अ३गर 1 टन 3 स्टार स्प्लिट एअर कंडिशनर व्हाईट\n- कॉल मटेरियल Copper\n- स्टार रेटिंग 3 Star\nलॉईड 0 8 टन 2 स्टार ल्स९अ२न स्प्लिट एअर कंडिशनर\n- कॉल मटेरियल Copper\n- स्टार रेटिंग 2 Star\nलॉईड 1 5 टन 2 स्टार ले१९अ२प विंडो एअर कंडिशनर\n- कॉल मटेरियल Copper\n- स्टार रेटिंग 2 Star\nलॉईड 1 5 टन 2 स्टार ल्स१९अ२ स्प्लिट एअर कंडिशनर\n- कॉल मटेरियल Copper\n- स्टार रेटिंग 2 Star\nलॉईड 0 8 टन 3 स्टार ल्स९अ३ल स्प्लिट एअर कंडिशनर\n- कॉल मटेरियल Copper\n- स्टार रेटिंग 3 Star\nलॉईड ल्स१८ग्री 1 5 टन स्प्लिट एअर कंडिशनर व्हाईट\n- कॉल मटेरियल Copper\n- स्टार रेटिंग 5 Star\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/lifestyle-news/health-news/drink-water-reduce-calories/articleshow/71648680.cms", "date_download": "2019-11-21T23:38:02Z", "digest": "sha1:LOYIX3IODHP3YK44LLWAANQY5Q6AMC5J", "length": 14305, "nlines": 166, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "health news News: पाणी प्या, कॅलरीज घटवा! - drink water, reduce calories! | Maharashtra Times", "raw_content": "\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'WATCH LIVE TV\nपाणी प्या, कॅलरीज घटवा\nतेजल निकाळजेसध्याच्या अनियमित जीवनशैलीत आपण डाएट तसंच कॅलरींचं गणित अगदी काटेकोरपणे पाळतो...\nपाणी प्या, कॅलरीज घटवा\nसध्याच्या अनियमित जीवनशैलीत आपण डाएट तसंच कॅलरींचं गणित अगदी काटेकोरपणे पाळतो. आरोग्यविषयक चर्चेत 'कॅलरी' हा शब्द नेहमी अव्वल स्थानी असतो. कॅलरी म्हणजे शरीराला अन्नापासून मिळणारी ऊर्जा; पण कॅलरी या मानवी आरोग्यासाठी उपयुक्त असूनही आपण त्यांचं अतिरिक्त सेवन टाळण्याची का गरज असते त्यात आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॅलरीबद्दल काळजी न करता आपण कशाचं सेवन करू शकतो\nज्या प्रकारे गाडी चालवण्यासाठी इंधन गरजेचं असतं, त्याप्रमाणेच आपल्या शरीराची गाडी योग्य चालण्यासाठी कॅलरींची आवश्यकता असते. त्यामुळे आहारातून शरीरात योग्य प्रमाणात कॅलरी जाणं महत्त्वाचं आहे. प्रथिनं, चरबी आणि कर्बोदकं या तीन पोषक घटकांद्वारे शरीराला कॅलरी मिळतात. एक ग्रॅम प्रथिन, चरबी आणि कर्बोदकात अनुक्रमे नऊ, चार आणि चार कॅलरी असतात. याउलट पाणी हे असं पेय आहे ज्यात कर्बोदकं, चरबी आणि प्रथिनं यांचं प्रमाण शून्य असतं. पाण्याचे असंख्य फायदे तुम्हाला ज्ञात असतील, ज्यात शून्य कॅलरी हा एक अत्यंत महत्त्वाचा फायदाही समाविष्ट करायला काहीच हरकत नाही.\nपाण्यात कॅलरीचं प्रमाण शून्य असलं, तरी त्याचा असा अर्थ अजिबात होत नाही, की पाणी तुमच्या शरीराला ऊर्जा देत नाही, याउलट पाणी हे शरीरात गेलेल्या अन्नामधून जी ऊर्जा तयार होते, ती सर्व पेशींपर्यंत पोहोचवण्याचं महत्त्वाचं काम करतं. पाण्यात कॅलरी नसल्या, तरी पाणी हे आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवापर्यंत ऊर्जा पोहोचवण्याचं काम करतं. एवढंच नाही, तर पाणी हे कॅलरींचं विघटन करण्यासाठी आणि नष्ट करण्यातही खूप महत्त्वाची भूमिका बजावतं. म्हणून वजन कमी करत असणाऱ्या व्यक्तींना भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.\nथंड पाण्याच्या सेवनानं शरीरातील अतिरिक्त कॅलरीचं विघटन तुलनेनं जलद गतीनं होतं. कॅलरींच्या विघटनासोबत पाण्यामुळे शरीराला नको असलेला कचरा तसंच मूत्रपिंडातील टॉक्सिन्स शरीराबाहेर टाकण्यास मदत होते. तसंच, मूत्रपिंड स्वच्छ करण्यासाठीही पाणी उपयोगी पडतं. सोबतच शरीरातील अतिरिक्त चरबीचा साठा जाळण्यासाठी पाणी मदत करतं….\nअशाप्रकारे पाणी स्वतःमध्ये कॅलरी नसूनही शरीराला इतर स्रोतांमार्फत प्राप्त झालेल्या कॅलरींना नष्ट करण्यास मदत करतं. 'शून्य कॅलरी म्हणजे वजनात शून्य वाढ' हे ध्यानात घेऊन तुम्ही काटेकोरपणे डाएट पाळत असाल, तर आजच पाण्यासोबत घट्ट मैत्री करा. यामुळे तुम्हाला तुमच्या कॅलरी मोजण्याचीही गरज भासणार नाही. दिवसभरात अनेक फायद्यांनी परिपूर्ण असं आठ ग्लास पाणी जरूर प्या.\nहेल्थ वेल्थ:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nसतत बदलतेय कामाची शिफ्ट\nनिरोगी हृदयासाठी ठेवा संतुलित आहार\nमधुमेहाचे धोके कसे कमी कराल\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\n'असा' झाला गायिका गीता माळी यांच्या कारला अपघ...\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भे���णार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nSPG सुरक्षा हटवण्याच्या निर्णयावर प्रियंका गांधींची 'ही' प्र...\n'अशी' आहे जीप कॉम्पास ट्रेलहॉक\nमी दलितविरोधी वक्तव्य केले नाही: बाबा रामदेव\nभाजपच्या नेतृत्वात झारखंड नक्षलवादी मुक्त झाला: शहा\nमथुरेत माकड सफारी सुरू करा; हेमामालिनी यांची उपरोधिक मागणी\n९३ टक्के भारतीयांना H4 अंतर्गत अमेरिकेत व्हिसा\nसतत बदलतेय कामाची शिफ्ट\nदक्षिणेकडील राज्यांत मूळव्याध अधिक\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nपाणी प्या, कॅलरीज घटवा\nशारीरिक फायद्यासाठी करा 'हे' तीन व्यायाम...\nहे योगासन करा... राग, चिडचिड, चिंता विसरा\nमधुमेहींनो व्यायाम करा जपून...\nऑफिसमध्ये भरदुपारी काढा झोप; कंपन्यांकडून खोल्यांची व्यवस्था...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushival.in/", "date_download": "2019-11-22T01:07:25Z", "digest": "sha1:YYXPFLBWYRFP4XDXBOFNSITGTFW2ISZW", "length": 13045, "nlines": 160, "source_domain": "www.krushival.in", "title": "Krushival - Latest News in Marathi | Top Marathi News | मराठी बातम्या - कृषीवल", "raw_content": "\nई - पेपर रायगड ई - पेपर रत्नागिरी\nग्रामपंचायत निवडणुकीसाठी 86 अर्ज दाखल\nमुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या रायगड जिल्हयातील पाच सार्वत्रिक...\nदुष्काळग्रस्त भागातील शेतकर्यांबरोबर भुमिहीन शेतमजुरांना...\nरोहा येथे होणार समृद्ध रायगड परिषद\nलायन्स क्लबच्या माध्यमातून गरजू विद्यार्थांसाठी सायकलींचे...\nमुरुड पोलीस ठाण्याचा रंगराव पवार यांनी पदभार स्वीकारला...\nश्रीवर्धन येथे महीला सक्षक्तिकरण मेळावा संपन्न.\nनवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेल्या घरांवर..\nसहयाद्री प्रतिष्ठाने केली कोर्लई गडावर स्वच्छता मोहीम\nम्हसळ्याच्या आदित्य कलमकर यास मुबंईत झालेल्या कराटे स्पर्धेत\nनौसेना आयुध भंडार (NAD) करंजाच्या हिरक महोत्सव\nजिवंत लोंबकळणा-या विद्युत तारा; अपघात घडण्याची शक्यता\nशिवसेना विकासकामात कमी पडल्यानेच निवडणुकीत हार,\nलाडजी बागवान आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित\nनागोठणे एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीच्या येथील...\nदि प्राईड ऑफ महाराष्ट्र राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा\nमहा��ाष्ट्र जर्नालिस्ट फौंडेशन या पत्रकारांच्या संस्थेच्यावतीने प्रतिवर्षी ...\nएस.एन.डी.टी महिला विद्यापीठाच्या समाजकार्य विभागात....\nसावित्रीबाई फुले व बाया कर्वे पुस्तकपेढीचे उदघाटन\nपनवेलमध्ये वकील संघटना विरुद्ध उपविभागीय अधिकारी आमने-सामने.\nप्रांतांच्या विरोधात काढला वकील संघटनेने मोर्चा\nकर्जत मध्ये घरफोड्यांची मालिका सुरूच..\nसाडे चार लाखांचे दागिने लंपास\nभरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने महिलेसह तीस बकऱ्यांना चिरडले...\nपनवेलमध्ये 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अज्ञातांकडून अपहरण\nपनवेल तालुक्यात 8 ग्रामपंचायतींपैकी अवघ्या..\nपनवेलच्या वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पत्रकारांनाही ..\nअरुण इंगवले यांच्या ‘आबूट घेऱ्यातील सूर्य’ला ...\nआमदार भाई जगताप यांना मातृशोक\nसुधागड तालुक्यात शालेय पोषण आहारचा बोजवारा 3 महिन्यापासून..\nमुरुड तालुक्यातील ६ ग्रामपंचायत सदस्यकरिता निवडणूक जाहीर...\nकर्जत तालुक्यातील दोन ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच पदाच्या...\nअतिवृष्टीमुळे सुधागड तालुक्यातील गावे आणि....\nबेळगाव जिल्ह्यातील राजकारणाला वेग\nसर्वोच्च न्यायालयाने अपात्र आमदाराविषयी निवाडा जाहीर केल्यावर बेळगाव ...\nसध्या महाराष्ट्रात निवडणूकीनंतर स्वस्वार्थासाठी राजकीय...\nसध्या महाराष्ट्रात निवडणूकीनंतर स्वस्वार्थासाठी राजकीय पक्षांनी जो पेच निर्माण..\nपराभवाने न खचता पक्ष संघटना मजबूत करणार- मा. आमदार मनोहरशेठ\nपक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष संघटना आणखी मजबूत करण्यासाठी\nभारतीय जनता पार्टी आणि शिवसेना सत्ता स्थापन करण्यात अपयशी\nशिवसेना विकासकामात कमी पडल्यानेच निवडणुकीत हार,\n\"शिवसेना विकासकामात कमी पडल्यानेच निवडणुकीत हार,कृष्णा कोबनाक यांचे प्रतिपादन\".\nपराभवाने न खचता पक्ष संघटना मजबूत करणार- मा. आमदार मनोहरशेठ\nपक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष संघटना आणखी मजबूत करण्यासाठी\nमुख्यमंत्र्याच्या खुर्चीसाठी भाजप शिवसेनेकडून पुरोगामी...\nभाजप शिवसेना महायुतीला महाराष्ट्राच्या जनतेने सत्तास्थापनेसाठी पूर्णपणे बहुमत...\nभाजपचे सत्ता स्थापनेचे प्रयत्न फसल्यानंतर विरोधी...\nमहाराष्ट्रात काय होईल, कोणत्या पक्षांचं सरकार सत्तेवर येईल याची सर्व देशात...\nगेली पंचवीस वर्ष अभेद्य असलेल्या श���वसेना भाजप युतीतील वाद\nगेली पंचवीस वर्ष अभेद्य असलेल्या शिवसेना भाजप युतीतील वाद विकोपाला गेले आहेत.\nआमचा गाव ,आमचा विकास उपक्रमाच्या अंतर्गत कार्यशाळा संपन्न\nआमचा गाव आमचा विकास या उपक्रमांतर्गत गावांचा विकास ...\nमुंबई उपनगर जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा-२०१९\nसंघर्ष स्पोर्ट्स, राजमुद्रा कुमारी गटाच्या तिसऱ्या फेरीत दाखल.मुंबई....\nचौदाव्या राज्यस्तरीय कुंग फु स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद\nसी. के.ठाकुर कॉलेज खांदा कॉलनी येथे असोसिएशन औफ रायगड ...\nआशियाई कराटे स्पर्धेंत महाडच्या तेजस्विनी वाळंजला सुवर्णपदक\nबांगला देशा मध्ये नुकत्याच आयोििजत करण्यांत आलेल्या आशियाई कराटे स्पर्धे...\n22 नोव्हेंबर हा दिवस भारतीय क्रिकेटसाठी ऐतिहासिक दिवस...\n22 नोव्हेंबर हा दिवस भारतीय क्रिकेटसाठी ऐतिहासिक दिवस ठरणार आहे कारण...\nशरद पवार मोदी भेट\nराष्ट्वादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत ...\nसामाजिक न्यायासाठी 5 कलमाचा अंर्तभाव महाआघाडीच्या किमान..\n कटाक्ष जयंत माई ण कर..\nघरचे सोने विकू नका\n२४ ऑक्टोबर १९४५ जागतिक संयुक्त राष्ट्रसंघ दिन\nस्वराज्याचे सुराज्य होणारा सुवर्णकाळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://m.transliteral.org/pages/z100225213117/view", "date_download": "2019-11-22T00:56:14Z", "digest": "sha1:4QWWV2SAGUWO5TTNABJ46ICQH3JF4Y3R", "length": 18001, "nlines": 242, "source_domain": "m.transliteral.org", "title": "निवृत्तीनाथांचा प्रसाद - अभंग २४१ रे २६०", "raw_content": "\nनिवृत्तीनाथांचा प्रसाद - अभंग २४१ रे २६०\nश्रीज्ञानेश्वर महाराजांची गाथा म्हणजे विठ्ठल प्राप्तीचा एक सोपा मार्ग. यात विठ्ठ्लाच्या सगुणनिर्गुण रूपाचे मोहक वर्णन केलेले आहे.\nअनंत अनंता परी देखतां अंतरीं \nह्रदयाभींतरीं मज निववितो माये ॥१॥\nचाळवी चक्रचाळ अलमट गोपाळ \nयानें केला सुकाळ सहज सुखाचा वो माये ॥२॥\nसांगवी ते सांगणी उमगूनि चक्रपाणी \nत्या निर्गुणाचे रहणी मी रिघालें वो माये ॥३॥\nरखुमादेविवरु विठ्ठलीं गती जाली वो माये ॥४॥\nपंचविसा वेगळें महत्तत्त्व बोलिजे \nतें मज अंगविजे ऐसें निवृत्तीं केलें वो माये ॥१॥\nसहज बोधें बोधलें न विचारीं आपुलें \nम्हणोनियां मुकलें अवघ्यांसी वो माय ॥२॥\nपांचाहूनी परती मी जाहालिये निवृत्ति \nचिदानंदीं सरती स्वरुपीं वो माये ॥३॥\nऐसें जाहलें चांग अचिर देवांग \nरखुमादेवीवरें पांग ���ेडिला वो माये ॥४॥\nकेशव सहज सर्वंभूतीं ॥१॥\nरामकृष्ण मंत्रें प्रोक्षियेलीं गात्रें \nहरिरुप सर्वत्र क्षर दिसे ॥२॥\nगुरुगम्य चित्त जालें माझें हित \nदिनदिशीं प्राप्त हरि आम्हां ॥३॥\nहरि हा दिवस उगवला ॥४॥\nचकोरें सेवीति आळीउळें पाहाती \nघटघटा घेती अमृतपान ॥५॥\nऐसें हें पठण ज्ञानदेवा जालें \nनिवृत्तीनें केलें आपणा ऐसें ॥६॥\nअवेवीं सावेव सम साम्य बुध्दी \nशांति दया सिध्दि प्रगटल्या ॥१॥\nवोळली हे कृपा निवृत्ति दयाळा \nसर्व रोम पाल्हाळा प्रेमांकुर ॥२॥\nदिवसाचें चांदिणें रात्रीचें उष्ण \nसागितला प्रश्न निवृत्तिराजें ॥३॥\nमरणाचि येरझार कुंठीयेली ॥४॥\nचित्तवित्तगोत आपण पैं जाला \nदेहीं देहभाव गेला माझा ॥५॥\nज्ञानदेवा रसिं स्त्रान दान गंगे \nप्रपंचेसी भंगे विषयजात ॥६॥\nअरे अरे ज्ञाना झालासि पावन \nतुझें तुज ध्यान कळों आलें ॥१॥\nतुझा तूंचि देव तुझा तूंचि भाव \nफ़िटला संदेह अन्यतत्त्वीं ॥२॥\nमुरडूनियां मन उपजलासि चित्तें \nकोठें तुज रितें न दिसे रया ॥३॥\nदीपकीं दीपक मावळल्या ज्योती \nघरभरी वाती शून्य झाल्या ॥४॥\nअवघेंची वैकुंठ चतुर्भुज ॥५॥\nशांति पूर्ण क्षमा ज्ञानदेवो ॥६॥\nपरेसी जंव पाहे तंव दिसे हें अरुतें \nतळीं तळाखालतें विश्वरुप ॥१॥\nदिव्य चक्षूदृष्टि निवृत्तीनें दिधली \nअवघीच बुझाली विष्णुमाया ॥२॥\nशम दम कळा दांत उदांत \nशंतित्तत्त्व मावळत उपरमेसी ॥३॥\nअवघेची वैकुंठ तया घरीं ॥४॥\nउध्दट कारण केलें हो ऐसें \nतुष्टोनि सौरसें केलें तुम्हीं ॥५॥\nज्ञानदेव शरण निवृत्तीच्या चरणा \nकांसवीचा पान्हा पाजीयेला ॥६॥\nऐसें हें अंडज सांगितलें देवें \nसांगोनिया भावें गिळियेलें ॥१॥\nगिळिला प्रपंच समाप्ति इंद्रियां\nवैष्णवी हे माया बिंबाकार ॥२॥\nनिरशून्य शून्य साधूनि उपरम \nवैकुंठीचे धाम ह्रदय केलें ॥३॥\nजिव शिव शेजे पंक्तीस बैसली \nपंचतत्वांची बोली नाहीं तेथें ॥४॥\nतत्त्वीं तत्त्व गेलें बोलणें वैखरी\nवेदवक्ते चारी मान्य झाले ॥५॥\nज्ञानदेव म्हणे निवृत्ति तुष्टला \nसर्वागें दीधला समबोध ॥६॥\nसत्त्व रज तम प्रकृती अपारा \nयाहि भिन्न प्रकारा हरी रया ॥१॥\nदिसोनि न दिसे लोकीं व्यापारी \nघटमठ चार्‍ही हरी व्याप्त ॥२॥\nस्वानुभवें धरी अनुभवें वाट \nतंव अवचित बोभाट पुढें मागें ॥३॥\nज्ञानदेव म्हणे न कळे याची लीला \nते निवृत्तीनें डोळां दाविली मज ॥४॥\nकासया त्यजीन प्राण आपु��ागे माये ॥१॥\nअसेन धणी वरी आपुले माहेरी \nमग तो श्रीहरी गीती गाईनगे माये ॥२॥\nसकळही गोत माझें पंढरिसी जाण \nबापरखुमादेविवरा विठ्ठलाची आण ॥३॥\nतृप्ति भुकेली काय करुं माये \nजीवनीं जीवन कैसें तान्हेजत आहे ॥१॥\nमन धालें परि न धाये \nपुढत पुढती राजा विठ्ठलु पाहे ॥२॥\nनिरंजनीं अंजन लेइजत आहे \nआपुलें निधान कैसें आपणची पाहे ॥३॥\nनिवृत्ति गार्हस्थ्य मांडले आहे \nनिष्काम आपत्य प्रसवत जाये ॥४॥\nत्रिभुवनीं आनंदु न मायेगे माये \nआपेआपु परमानंदु वोसंडतु आहे ॥५॥\nदेहभाव सांडूनि भोगिजत आहे ॥६॥\nसांवळा सकुमार लावण्य त्रिभुवनीं \nअवचितां आंगणीं देखिला रया ॥१॥\nआळवितां नयेचि सचेतनीं अचेत \nभावेंचि तृप्त माझा हरी ॥२॥\nअज्ञानी न दिसे ज्ञानी येऊनि उभा \nविज्ञानेसी शोभा दावी रया ॥३॥\nज्ञानदेवा सार सावळीये मूर्ति \nनिवृत्तीनें गुंति उगविली ॥४॥\nइतरांचा लेखा कोण करी ॥१॥\nराजयाची कांता काय भीक मागे \nमनाचिया जोगे सिध्दि पावे ॥२॥\nकल्पतरुतळवटीं जो कोणी बैसला \nकाय वाणी त्याला सांगिजोजी ॥३॥\nज्ञानदेव म्हणे तरलों तरलों \nआतां उध्दरलों गुरुकृपें ॥४॥\nब्रह्मीं ब्रह्म होणें हें तो कठीण सांगता \nआब्रह्मीता जयाचिया सत्ता विस्तारले ॥१॥\nसांगतां नये सांगावें तें काय \nतेथील हे सोय गुरुखुणा ॥२॥\nमन हें अमोलिक जरि गुंपे अमूपा \nतरिच हा सोपा मार्ग रया ॥३॥\nतेथील हे कळा निवृत्तिप्रसादें ॥४॥\nपरे पडे मिठी तेथे बोलणेचि नुठी \nआवडी गिळुनियां आतां जिवे नाहीं तुटी ॥१॥\nसांगिजे बोलिजे तैसे नव्हेगे माये \nसुमर मारिलें येणें श्रीगुरुराये ॥२॥\nनिवृत्ति दासास निधान दुरी \nआवडी गिळुनि आतां जिवे नाहीं उरि ॥३॥\nसमसुख शेजे निमोनियां काय \nसाधिलेंसे बीज निवृत्तिरायें ॥१॥\nपृथ्वीतळ शय्या आकाश प्रावरण \nभूतदया जीवन जीव भूत ॥२॥\nनिजीं निज आली हरपल्या कळा \nब्रह्मानंद सोहळा गुरुशिष्यीं ॥३॥\nज्ञानदेवी काज निरालंबी रुप \nतळिवरी दीप सतेजला ॥४॥\nउडेरे सहज तिमिर रया ॥१॥\nतैसा तूं गभस्ति निवृत्ति उदारा \nउगवोनि चराचरा तेज केलें ॥२॥\nतेजीं तेज दिसे अव्यक्ताचा ठसा \nउमजोनि प्रकाशा न मोडे तुझा ॥३॥\nतैसें तुझें भरतें करी आह्मां ॥४॥\nवृत्तीची निवृत्ति देखिली म्यां तुझी \nहरपली माझी चित्तवृत्ति ॥५॥\nज्ञान ऐसें नांव ज्ञानदेवा देसी \nशेखी तुवां रुपासी मेळविलें ॥६॥\nअरे स्वरुपाकारणें विश्वरुप घेतलें \nसगुणें झाक��लें निर्गुण रया ॥१॥\nतत्त्वीं तत्त्व कवळी उगवे रवीमंडळी \nअवघीच झांकोळी अपल्या तेजें ॥२॥\nद्रष्टाचिये दीप्तीं दृश्यचि न दिसे \nसमरसीं भासे तेज त्याचें ॥३॥\nचित्स्वरुपीं नांदे चित्स्वरुपीं भासे \nप्रेमकळीं ओतले सप्रमळीत तेज \nतेथें तूं विराजे ज्ञानदेवा ॥५॥\nस्वामीचे कृपेनें चिदघन ओळलें \nरसा तळ पाल्हेलें ब्रह्मतेजें ॥१॥\nकृपाळु श्रीगुरु ओळला सर्वत्र \nआपेआप चरित्र दृष्टी दावी ॥२॥\nॐ काराचें बीज समूळ मातृकीं \nदिसे लोकांलोकीं एकतत्त्वीं ॥३॥\nविकारीं साकार अरुपीं रुपस \nदावी आपला भास आपणासहित ॥४॥\nसर्वांग सम तेज ऐसा हा चोखडा \nपाहतां चहूंकडा दिव्य तेज ॥५॥\nज्ञानदेव म्हणे निवृत्तिशीं पुशिलें \nसत्रावी दोहिल पूर्ण अंशीं ॥६॥\nअरे अरे ज्ञाना ज्ञान उघडे बोलसी \nतुझा तूंचि होशी हरि ऐसा ॥१॥\nआपुलें तें झाकी पर तें दावी \nपंश्यतिये भावीं मध्यमे राहे ॥२॥\nतत्त्व तेंचि धरी रजो गुण चारी \nपंचमा आचारी सांपडती ॥३॥\nषड्रसीं भोक्ता हरिरुप करी \nसप्तमा जिव्हारीं कळा धरी ॥४॥\nअष्टमा अष्टसिध्दि अष्टांग नेमेशीं \nतें जीवेंभावेंसी तूंचि होसी ॥५॥\nएकादशीं तृप्ती करी ज्ञाना ॥६॥\nऐसा तूं एकादश होई तूंरे ज्ञाना \nद्वादशीच्या चिन्हा सांगों तुज ॥७॥\nएकविध कास घाली ज्ञाना ॥८॥\nअरे अरे ज्ञाना ज्ञान हे निवृत्ति \nदेहीं देहा उपरती तुज प्राप्त ॥१॥\nज्ञानियां तूं भला ज्ञानदेवा ॥२॥\nसोहं तत्त्वसाधनें प्रमाण सर्वत्रीं \nउभयतां गात्रीं प्रेम तनू ॥३॥\nबिंबी बिंबरसीं उपरम देखिला \nप्रपंच शोखिला तुवां एकें ॥४॥\nविष्णुनाम मंत्र सोहं तेज दिवटा \nउजळून चोहटा शुध्द केला ॥५॥\nनिवृत्तीचा शिष्य ज्ञानदेवीं भावी \nशांति समरस बोध उतरे ॥६॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/central-minister-and-shiv-sena-leader-arvind-sawant-says-in-twitt-that-today-he-will-going-to-resign-as-central-minister-criticizing-bjp/articleshow/72000166.cms", "date_download": "2019-11-21T23:36:00Z", "digest": "sha1:76LNL2REGLSAF2IVZ4UFASMCXZP47OTU", "length": 14831, "nlines": 161, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Arvind Sawant Resign: शिवसेना एनडीएतून बाहेर?; अरविंद सावंत आज देणार राजीनामा - Central Minister And Shiv Sena Leader Arvind Sawant Says In Twitt That Today He Will Going To Resign As Central Minister Criticizing Bjp | Maharashtra Times", "raw_content": "\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'WATCH LIVE TV\n; अरविंद सावंत आज देणार राजीनामा\nशिवसेनेला राज्यात सत्ता स्थापनेसाठी का���ग्रेस पक्षाचा पाठिंबा हवा असेल, तर शिवसेनेने आधी एनडीएतून बाहेर पडावे, ही काँग्रेसची अट शिवसेनेने मान्य केल्याचे संकेत मिळत आहेत. याचे कारण म्हणजे शिवसेनेती केंद्रातील मंत्री अरविंद सावंत यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेची बाजू सत्याची आहे. अशा खोट्या वातावरणात दिल्लीतील सरकारमध्ये तरी का राहायचे, असे ट्विट करत त्यांनी आपण केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देत आहोत असे स्पष्ट केले आहे.\n; अरविंद सावंत आज देणार राजीनामा\nनवी दिल्ली: शिवसेनेला राज्यात सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा हवा असेल, तर शिवसेनेने आधी एनडीएतून बाहेर पडावे, ही काँग्रेसची अट शिवसेनेने मान्य केल्याचे संकेत मिळत आहेत. याचे कारण म्हणजे शिवसेनेती केंद्रातील मंत्री अरविंद सावंत यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेची बाजू सत्याची आहे. अशा खोट्या वातावरणात दिल्लीतील सरकारमध्ये तरी का राहायचे, असे ट्विट करत त्यांनी आपण केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देत आहोत असे स्पष्ट केले आहे. आपला निर्णय जाहीर करताना सावंत यांनी भारतीय जनता पक्षावर ताशेरे ओढले आहेत.\nभाजपचा नकार; राज्यपालांचं शिवसेनेला निमंत्रण\nशिवसेनेची बाजू सत्याची आहे. अशा खोट्या वातावरणात दिल्लीतील सरकार मध्ये तरी का रहायचे आणि म्हणूनच मी केंद्रीय मंत्… https://t.co/QOUh8eUdee\nमोदींच्या प्रतिमेला तडा जाऊ नये म्हणून सत्ता स्थापनेस नकार\nकेंद्रीय मंत्री अरविंद सावंत हे राजीनाम्याची घोषणा करण्यासाठी पत्रकार परिषद घेत आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी जागा वाटप आणि सत्ता वाटपाचे सूत्र ठरले होते. दोन्ही पक्षांना हे सूत्र मान्य होते. आता हे सूत्रच नाकारून शिवसेनेला खोटे ठरवण्याचा प्रकार धक्कादायक आहे, असे अरविंद सावंत यांनी म्हटले आहे. हा प्रकार महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला कलंक लावणारा आहे. खोटेपणाचा कळस करत भाजपने महाराष्ट्रात फारकत घेतलीच आहे, अशा शब्दांत भाजपवर टीकास्त्र सोडत अरविंद सावंत यांनी युती तोडल्याचा दोष भारतीय जनता पक्षाला दिला आहे.\nलोकसभा निवडणुकी आधी जागा वाटप आणि सत्ता वाटपाचा एक फॉर्म्युला ठरला होता. दोघांना तो मान्य होता.आता हा फॉर्म्युला ना… https://t.co/bPMJk4FIwX\nभाजपनं राष्ट्रवादीकडून शिकावं; पंतप्रधान म��दींचा सल्ला\nसेनेला रोखण्यासाठी भाजपकडून शरद पवारांना राष्ट्रपतीपदाची ऑफर\nसरकार स्थापनेचं शिवसेना, भाजपला विचारा; शरद पवारांनी संभ्रम वाढवला\nहात-पाय बांधलेल्या अवस्थेत १४५ भारतीय मायदेशी परतले\nमोदी-पवार भेटीनंतर मोदी-शहांची खलबतं; महाराष्ट्रात नेमकं काय होणार\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nइतर बातम्या:शिवसेना विरुद्ध भाजप|शिवसेना एनडीएतून बाहेर पडणार|अरविंद सावंत आज देणार राजीनामा|central minister arvind sawant|arvind sawant will resign today|Arvind Sawant Resign\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\n'असा' झाला गायिका गीता माळी यांच्या कारला अपघ...\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nSPG सुरक्षा हटवण्याच्या निर्णयावर प्रियंका गांधींची 'ही' प्र...\n'अशी' आहे जीप कॉम्पास ट्रेलहॉक\nमी दलितविरोधी वक्तव्य केले नाही: बाबा रामदेव\nभाजपच्या नेतृत्वात झारखंड नक्षलवादी मुक्त झाला: शहा\nमथुरेत माकड सफारी सुरू करा; हेमामालिनी यांची उपरोधिक मागणी\n९३ टक्के भारतीयांना H4 अंतर्गत अमेरिकेत व्हिसा\nमुस्लिम प्राध्यापकाच्या नियुक्तीला प्रियांकांचे समर्थन\nस्वामी नित्यानंद देश सोडून पळाला\nप्रज्ञा ठाकूर यांचे संरक्षण समितीवर नामांकन\nदहशतवादी सलाउद्दीनच्या मालमत्तेवर जप्ती\nले. शिवांगी होणार २ डिसेंबरला रुजू\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n; अरविंद सावंत आज देणार राजीनामा...\nटी. एन. शेषन यांचे निधन...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80_%E0%A4%B9%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95", "date_download": "2019-11-22T00:03:43Z", "digest": "sha1:5KROIWEBTQH5KPTOWLOZV7QK3WXAFQ5G", "length": 7592, "nlines": 247, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मानवी हक्क - विकिपीडिया", "raw_content": "\nमालकी हक्क आणि स्वातंत्र्य हक्क\nवैयक्तिक व समूह हक्क\nनैसर्गिक व कायदेशीर हक्क\nनकारात्मक व सकारात्मक हक्क\nदिवाणी व राजकीय हक्क\nआर्थिक, सामाजीक व सांस्कृतिक\nमानवी हक्क किंवा मानवी अधिकार हे मानवाचे मूलभूत हक्क आहेत[१]. मानवी हक्क हे जागतिक असून सर्वांना समान असतात. हे हक्क उपजत असतात किंवा कायदेशीर असू शकतात. खाली दिलेले काही मानवी हक्क प्रमुख हक्क मानले जातात.[२]\nयातनांपासून मुक्तता (Freedom from torture)\nगुलामगिरीपासून मुक्तता (Freedom from slavery)\nकोर्ट सुनावणीचा अधिकार (Right to a fair trial)\nभाषण स्वातंत्र्य (Freedom of speech)\nसंयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवी हक्क उच्चायुक्त कार्यालय व मानवी हक्क समिती ह्या दोन संस्था जागतिक स्तरावर मानवी हक्कांच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न करतात.\nआंतरराष्ट्रीय मानवी हक्क संस्था\nआंतरराष्ट्रीय मानवी हक्क कायदा\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ ऑगस्ट २०१९ रोजी १२:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/gadkari-says-it-not-yet-time-45272", "date_download": "2019-11-22T00:16:39Z", "digest": "sha1:6I4DYHGV5RAJW5AL5IWIMASLL45YZ46I", "length": 7383, "nlines": 142, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Gadkari says, it is not yet time | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगडकरी म्हणतात, अजूनही वेळ गेलेली नाही\nगडकरी म्हणतात, अजूनही वेळ गेलेली नाही\nगडकरी म्हणतात, अजूनही वेळ गेलेली नाही\nशुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019\nमुंबई : अजूनही वेळ गेलेली नाही. शिवसेनेने पुन्हा विचार करावा आणि सरकारमध्ये सहभागी व्हावे, असे भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन\nगडकरी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.\nमुंबई : अजूनही वेळ गेलेली नाही. शिवसेनेने पुन्हा विचार करावा आणि सरकारमध्ये सहभागी व्हावे, असे भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन\nगडकरी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.\nराष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना यांच्यात आघाडी स्थापन होईल का याबाबत बोलताना श्री. गडकरी म्हणाले, \" सत्तेसाठी आघाडी झाली\nतर ती अनैसर्गिक ठरेल. अशी अनैसर्गिक आघाडी झाली तरी फार काळ टिकत नसते असा अन���भव आहे. याउलट भाजप - शिवसेना युती\nही हिंदुत्वाच्या धाग्यात बांधली गेली आहे. देशात सर्वाधिक काळ ही युती टिकली आहे. त्यामुळे ज्यांच्याविरुद्ध लढले त्यांच्याशी सत्तेसाठी\nशिवसेना आघाडी करणार नाही,`` असे मला वाटते.\nकोणाशी युती करायची आणि कोणाशी युती तोडायची हे ठरविण्याचे स्वातंत्र्य त्यांना आहे.\nअमित शहांनी मुख्यमंत्री पदाबाबत शिवसेनेला कोणतेही आश्‍वासन दिले नव्हते, असे सांगून नितीन गडकरी पुढे म्हणाले, लोकसभा\nनिवडणुकीची युतीची बोलणी झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद आणि सर्व सत्तापदे 50 : 50 टक्के वाटून घेण्याची मागणी केली. त्यावर अमित शहा म्हणाले, सध्या याबाबत चर्चा नको. विधानसभेच्या वेळी याबाबत चर्चा करू.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nमुंबई mumbai भाजप अमित शहा amit shah नितीन गडकरी उद्धव ठाकरे\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/request-to-send-materials-for-intimate-diwali-issue-114754/", "date_download": "2019-11-22T00:44:31Z", "digest": "sha1:3S5IVR4Q5ZCU63VQOQEFIALMS5XEDXM2", "length": 6626, "nlines": 84, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pimpri : अंतरंग दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri : अंतरंग दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन\nPimpri : अंतरंग दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन\nएमपीसी न्यूज – दिवाळी अंकांच्या जत्रेमध्ये आपले वेगळे असे अस्तित्त्व राखत आठव्या वर्षात पदार्पण करणा-या पिंपरी-चिंचवड ‘अंतरंग’ या दिवाळी अंकासाठी अगोदर कोठेही प्रसिद्ध न झालेले साहित्य पाठवावे. यामध्ये स्वलिखित कथा, वैचारिक, आधुनिक लेख, प्रवासवर्णने, व्यंगचित्रे, कविता या प्रकारचे साहित्य पाठवू शकता.\nइच्छुकांनी आपल्या साहित्याची टाईप केलेली प्रत 30 सप्टेंबरपर्यंत आमच्या [email protected] या ई-मेलवर पाठवावी. त्यावर ‘पिंपरी-चिंचवड अंतरंग दिवाळी अंकासाठी’ असा उल्लेख करावा. अथवा पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकामागे असलेल्या भक्ती कॉम्प्लेक्स मधील ‘एमपीसी न्यूज’च्या कार्यालयात प्रत्यक्ष येऊन दिले तरी चालतील. निवडक साहित्याला योग्य ती प्रसिद्धी दिली जाईल.\nअधिक माहितीसाठी स्मिता जोशी यांच्याशी 9011050004 या क्रमांकावर संपर्क साधावा.\nPune : कसब्यात शिवसेनेने फोडला प्रचाराचा नारळ\nCharholi : च-होलीत विकासकामांचा धडाका, विमानतळाकडे जाणा-या रस्त्याचे भूमिपूजन\nVadgaon Maval : वडगाव नगरपंचायतीच्या सर्व विषय समित्यांच्या सभापतीपदी महाविकास…\nPune : महापौर-उपमहापौरांनी मानले आभार; उद्या होणार नवीन पदाधिकाऱ्यांची निवड\nTalegaon Dabhade : नगरपरिषदेच्या कामकाजासंदर्भात सत्तारूढ भाजपने हॉटेलमध्ये घेतलेल्या…\nNigdi : पीएमपीएमएल बस प्रवासात चार लाखांचे दागिने लंपास\nTalegaon : सुदुंबरे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी भरत घोजगे\nPune : मॉन्डेलेझ इंडियाच्या ‘शुभ आरंभ’चा पाच वर्षांत एक लाख लाभार्थींना फायदा\nVadgaon Maval : वडगाव नगरपंचायतीच्या सर्व विषय समित्यांच्या सभापतीपदी महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी\nPune : महापौर-उपमहापौरांनी मानले आभार; उद्या होणार नवीन पदाधिकाऱ्यांची निवड\nTalegaon Dabhade : नगरपरिषदेच्या कामकाजासंदर्भात सत्तारूढ भाजपने हॉटेलमध्ये घेतलेल्या संयुक्त आढावा बैठकीवरून शहरात…\nTalegaon : सुदुंबरे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी भरत घोजगे\nPune : मॉन्डेलेझ इंडियाच्या ‘शुभ आरंभ’चा पाच वर्षांत एक लाख लाभार्थींना फायदा\nPimpri: तंबाखूच्या जाहिरातींवर बंदी घालावी -खासदार श्रीरंग बारणे यांची लोकसभेत मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A5%85%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F", "date_download": "2019-11-21T23:46:18Z", "digest": "sha1:2EQ3NKPV7YX3KZ7PU34FLH2FDD5DZ2NE", "length": 5492, "nlines": 133, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "फुल मेटल जॅकेट - विकिपीडिया", "raw_content": "\nस्टॅन्ली कुब्रिक, मायकेल हेर, गुस्ताव हॅस्फोर्ड\nमॅथ्यू मोडाइन, ॲडम बाल्डविन, व्हिन्सेंट डोनोफ्रियो, आर. ली एर्मी\n३ कोटी अमेरिकन डॉलर\n४ कोटी ३० लाख अमेरिकन डॉलर\nफुल मेटल जॅकेट हा स्टॅन्ली कुब्रिक निर्मित आणि दिग्दर्शित इंग्लिश चित्रपट आहे. १९८७मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट अमेरिकेच्या मरीन कोरमधील सैनिकाच्या व्हियेतनाम युद्धाच्या कालखंडातील जीवनाचे चित्रण आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ सप्टेंबर २०१७ रोजी १८:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.co.in/talathi-recruitment-score-list/", "date_download": "2019-11-21T23:48:36Z", "digest": "sha1:BIKZLFB7EA2FJVVFILHGVMEMHUMKKTA5", "length": 2703, "nlines": 53, "source_domain": "nmk.co.in", "title": "Talathi Recruitment 2019 : Online Exam Result Available", "raw_content": "\nतलाठी भरती-२०१९ साठी घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेचा निकाल\nमहाराष्ट्र शासनाच्या महसूल व वनविभागाच्या आस्थापनेवरील तलाठी गट-क संवर्गातील पदाच्या १८०९ जागा भरण्यासाठी घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेचा निकाल उपलब्ध झाला असून गुणवत्ता यादी उमेदवारांना त्यांच्या अर्ज क्रमांक नुसार वर्गीकृत करण्यात असलेल्या वेगवेगळ्या बटनवर क्लिक करून पाहता/ डाऊनलोड करता येईल.\nगुणवत्ता यादीत अर्ज क्रमांक सर्च करा\nआपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.com/sangli-chor-ganpati/", "date_download": "2019-11-22T00:28:22Z", "digest": "sha1:EHKXON3MLLYKO4KGBU2OUAVZLLXFB5DJ", "length": 4509, "nlines": 101, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates ‘येथे’ 150 वर्षांपासून आहे ‘चोर गणपती’ बसवण्याची परंपरा !", "raw_content": "\nउत्तर महाराष्ट्र – नाशिक\nपश्चिम महाराष्ट्र – पुणे\nमहासुगरण – झटपट रेसिपी\n‘येथे’ 150 वर्षांपासून आहे ‘चोर गणपती’ बसवण्याची परंपरा \n‘येथे’ 150 वर्षांपासून आहे ‘चोर गणपती’ बसवण्याची परंपरा \n‘येथे’ 150 वर्षांपासून आहे ‘चोर गणपती’ बसवण्याची परंपरा \nPrevious लालबागच्या राजाचं मुखदर्शन ‘जय महाराष्ट्र’वर\nNext ग्राऊंड झीरो : मी येतोय\nजगातला हा एकमेव शिवकालीन गणपती, ज्याच्यासमोर होतं पिंडदान\n गणपतीसाठी 1101 किलो वजनाचा भलामोठ्ठा लाडू\nअभिनेत्री श्रेया बुगडेच्या घरचा बाप्पा\nनिकालापूर्वी मुख्यमंत्री केदारनाथ यात्रेवर\nशिवसेना 100 च्या वर जागा जिंकेल, संजय राऊत यांना विश्वास\n‘हाऊसफुल्ल 4’ मुळे मराठी सिनेमांना थिएटर्स नाही\nथ्रेसरमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू\nकोच्ची खासदारच्या पत्नीच्या ‘या’ पोस्टमुळे नेटकरी संतापले\nनिकालापूर्वी मुख्यमंत्री केदारनाथ यात्रेवर\nशिवसेना 100 च्या वर जागा जिंकेल, संजय राऊत यांना विश्वास\n‘हाऊसफुल्ल 4’ मुळे मराठी सिनेमांना थिएटर्स नाही\nथ्रेसरमध्ये अड��ून तरुणाचा मृत्यू\nकोच्ची खासदारच्या पत्नीच्या ‘या’ पोस्टमुळे नेटकरी संतापले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AC_%E0%A4%AB%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A4%A8_%E0%A4%B9%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AE", "date_download": "2019-11-22T00:16:57Z", "digest": "sha1:LDFRGAW6M4KTKYRFTBU7YVS5OUCSK7N7", "length": 45902, "nlines": 601, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "२०१६ फॉर्म्युला वन हंगाम - विकिपीडिया", "raw_content": "२०१६ फॉर्म्युला वन हंगाम\n२०१६ एफ.आय.ए. फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद हंगाम\nमागील हंगाम: २०१५ पुढील हंगाम: २०१७\nयादी: देशानुसार | हंगामानुसार\nनिको रॉसबर्ग, ३८५ गुणांसोबत २०१६ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा विजेता व पहिला क्रमांक.\nलुइस हॅमिल्टन, ३८० गुणांसोबत २०१६ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा उपविजेता व दुसरा क्रमांक.\nडॅनियल रीक्कार्डोने २५६ गुणांसोबत २०१६ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा गत विजेता व तिसरा क्रमांक.\n२०१६ फॉर्म्युला वन हंगाम हा एफ.आय.ए. फॉर्म्युला वन शर्यतीचा ६७वा हंगाम होता. ह्या हंगामामध्ये २१ शर्यती खेळवल्या गेल्या ज्यात ११ संघांच्या एकूण २२ चालकांनी सहभाग घेतला. २० मार्च २०१६ रोजी ऑस्ट्रेलिया मध्ये पहिली तर २७ नोव्हेंबर रोजी अबु धाबी मध्ये अखेरची शर्यत खेळवली गेली.\n१ संघ आणि चालक\n२०१६ फॉर्म्युला वन हंगामात एकुन ११ संघांनी भाग घेतला. खालील यादीत २०१६ हंगामात भाग घेतेलेल्या सर्व संघ व संघांच्या चालकांची माहिती आहे. चालकांचे क्रमांक फॉर्म्युला वन संघटनेच्या २०१६ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहेत. सर्व संघाची माहिती सुद्धा फॉर्म्युला वन संघटनेच्या २०१६ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहे. काही ऐतीहासीक रुढिंमुळे क्रमांक १३ कोणत्याही चालकाला दिले गेले नव्हते.\nस्कुदेरिआ फेरारी फॉर्म्युला वन संघ\nफेरारी एस.एफ.१६-एच फेरारी ०६१[१] प ५ सेबास्टियान फेटेल सर्व\n७ किमी रायकोन्नेन सर्व\nसहारा फोर्स इंडिया फॉर्म्युला वन संघ[२]\nफोर्स इंडिया व्ही.जे.एम.०९ मर्सिडीज-बेंझ पि.यु.१०६.सी[३] प ११ सर्गिओ पेरेझ सर्व ३४ अल्फोंसो सेलीस ज्युनियर\n२७ निको हल्केनबर्ग सर्व\nहास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी\nहास व्हि.एफ-१६ फेरारी ०६१[१] प ८ रोमन ग्रोस्जीन सर्व ५० चार्ल्स लेक्लर्क\n२१ इस्तेबान गुतेरेझ सर्व\nमॅकलारेन होंडा फॉर्म्युला १ संघ\nमॅकलारेन एम.पी.४-३१ होंडा आर.ए.६१६.एच[४] प १४ फर्नांदो अलोन्सो १, ३-२१\n४७ स्टॉफेल वांडोर्ने २\n२२ जेन्सन बटन सर्व\nमर्सिडीज-बेंझ ए.एम.जी पेट्रोनास फॉर्म्युला वन संघ\nमर्सिडीज-बेंझ एफ.१.डब्ल्यू.०७ मर्सिडीज-बेंझ पि.यु.१०६.सी [३] प ६ निको रॉसबर्ग सर्व\n४४ लुइस हॅमिल्टन सर्व\nमानोर एम.आर.टि. मर्सिडीज-बेंझ पि.यु.१०६.सी[३] प ८८ रिओ हरयाटो १-१२ ४२ जॉर्डन किंग\n३१ एस्टेबन ओकन १३-२१\n९४ पास्कल वेरहलेन सर्व\nरेड बुल रेसिंग-टॅग हुयर\nरेड बुल आर.बी.१२ टॅग हुयर[N १] प ३ डॅनियल रीक्कार्डो सर्व\n२६ डॅनिल क्वयात १-४\n३३ मॅक्स व्हर्सटॅपन ५-२१\nरेनोल्ट आर.एस.१६ रेनोल्ट आर.ई.१६[६] प २० केविन मॅग्नुसेन सर्व ४५ एस्टेबन ओकन\n३० जॉलिओन पामर सर्व ४६ सेर्गेई सिरोटकिन\nसौबर सि.३५ फेरारी ०६१[१] प ९ मार्कस एरिक्सन सर्व\n१२ फेलिप नसर सर्व\nस्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी\nटोरो रोस्सो एस.टी.आर.११ फेरारी ०६०[७] प ३३ मॅक्स व्हर्सटॅपन १-४\n२६ डॅनिल क्वयात ५-२१\n५५ कार्लोस सेनज जेआर सर्व\nविलियम्स एफ.डब्ल्यु.३८ मर्सिडीज-बेंझ पि.यु.१०६.सी[३] प १९ फिलिपे मास्सा सर्व\n७७ वालट्टेरी बोट्टास सर्व\n[१२] [१३] [१४] [१५] [१६] [१७]\n२०१६ फॉर्म्युला वन हंगामात एकुन २१ शर्यती घेण्यात आल्या. [१८]\nरोलेक्स ऑस्ट्रेलियन ग्रांप्री ऑस्ट्रेलियन ग्रांप्री मेलबर्न ग्रांप्री सर्किट मेलबर्न मार्च २०\nगल्फ एर बहरैन ग्रांप्री बहरैन ग्रांप्री बहरैन आंतरराष्ट्रीय सर्किट साखिर एप्रिल ३\nपिरेली चिनी ग्रांप्री चिनी ग्रांप्री शांघाय आंतरराष्ट्रीय सर्किट शांघाय एप्रिल १७\nरशियन ग्रांप्री रशियन ग्रांप्री सोची ऑतोद्रोम सोत्शी मे १\nग्रान प्रिमीयो डी इस्पाना पिरेली स्पॅनिश ग्रांप्री सर्किट डी बार्सिलोना-काटलुन्या बार्सिलोना मे १५\nग्रांप्री डी मोनॅको मोनॅको ग्रांप्री सर्किट डी मोनॅको मॉन्टे कार्लो मे २९\nग्रांप्री दु कॅनडा कॅनेडियन ग्रांप्री सर्किट गिलेस व्हिलनव्ह माँत्रियाल जून १२\nग्रांप्री ऑफ युरोप युरोपियन ग्रांप्री बाकु सिटी सर्किट बाकु जून १९\nग्रोसर प्रिस वॉन ऑस्टेरीच ऑस्ट्रियन ग्रांप्री ए१-रिंग स्पीलबर्ग जुलै ३\nब्रिटिश ग्रांप्री ब्रिटिश ग्रांप्री सिल्वेरस्टोन सर्किट सिल्वेरस्टोन जुलै १०\nमाग्यर नागीदिज हंगेरियन ग्रांप्री हंगरोरिंग बुडापेस्ट जुलै २४\nग्रोसर प्रिस वॉन डुस्चलँड जर्मन ग्रांप्री हॉकेंहिम्रिंग हॉकेनहाईम जुलै ३१\n���ेल्जियम ग्रांप्री बेल्जियम ग्रांप्री सर्किट डी स्पा-फ्रांसोरचॅम्पस बेल्जियम ऑगस्ट २८\nग्रान प्रीमिओ हाइनकेन डी'इटालिया इटालियन ग्रांप्री अटोड्रोमो नझिओनल डी मोंझा मोंझा सप्टेंबर ४\nसिंगापूर एअरलाइन्स सिंगापूर ग्रांप्री सिंगापूर ग्रांप्री मरीना बे स्ट्रीट सर्किट सिंगापूर सप्टेंबर १८\nपेट्रोनास मलेशियन ग्रांप्री मलेशियन ग्रांप्री सेपांग आंतरराष्ट्रीय सर्किट क्वालालंपूर ऑक्टोबर २\nएमिरेट्स जपानी ग्रांप्री जपानी ग्रांप्री सुझुका सर्किट सुझुका ऑक्टोबर ९\nयुनायटेड स्टेट्स ग्रांप्री युनायटेड स्टेट्स ग्रांप्री सर्किट ऑफ द अमेरीकाज ऑस्टिन ऑक्टोबर २३\nग्रांडे प्रीमियो दे मेक्सिको मेक्सिकन ग्रांप्री अटोड्रोमो हर्मानोस रॉड्रिगेझ मेक्सिको सिटी ऑक्टोबर ३०\nग्रांडे प्रीमियो दो ब्राझिल ब्राझिलियन ग्रांप्री अटोड्रोम जोस कार्लोस पेस साओ पाउलो नोव्हेंबर १३\nएतिहाद एअरवेज अबु धाबी ग्रांप्री अबु धाबी ग्रांप्री यास मरिना सर्किट अबु धाबी नोव्हेंबर २७\nऑस्ट्रेलियन ग्रांप्री लुइस हॅमिल्टन डॅनियल रीक्कार्डो निको रॉसबर्ग मर्सिडीज-बेंझ माहिती\nबहरैन ग्रांप्री लुइस हॅमिल्टन निको रॉसबर्ग निको रॉसबर्ग मर्सिडीज-बेंझ माहिती\nचिनी ग्रांप्री निको रॉसबर्ग निको हल्केनबर्ग निको रॉसबर्ग मर्सिडीज-बेंझ माहिती\nरशियन ग्रांप्री निको रॉसबर्ग निको रॉसबर्ग निको रॉसबर्ग मर्सिडीज-बेंझ माहिती\nस्पॅनिश ग्रांप्री लुइस हॅमिल्टन डॅनिल क्वयात मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग-टॅग हुयर माहिती\nमोनॅको ग्रांप्री डॅनियल रीक्कार्डो लुइस हॅमिल्टन लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती\nकॅनेडियन ग्रांप्री लुइस हॅमिल्टन निको रॉसबर्ग लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती\nयुरोपियन ग्रांप्री निको रॉसबर्ग निको रॉसबर्ग निको रॉसबर्ग मर्सिडीज-बेंझ माहिती\nऑस्ट्रियन ग्रांप्री लुइस हॅमिल्टन लुइस हॅमिल्टन लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती\nब्रिटिश ग्रांप्री लुइस हॅमिल्टन निको रॉसबर्ग लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती\nहंगेरियन ग्रांप्री निको रॉसबर्ग किमी रायकोन्नेन लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती\nजर्मन ग्रांप्री निको रॉसबर्ग डॅनियल रीक्कार्डो लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती\nबेल्जियम ग्रांप्री निको रॉसबर्ग लुइस हॅमिल्टन निको रॉ��बर्ग मर्सिडीज-बेंझ माहिती\nइटालियन ग्रांप्री लुइस हॅमिल्टन फर्नांदो अलोन्सो निको रॉसबर्ग मर्सिडीज-बेंझ माहिती\nसिंगापूर ग्रांप्री निको रॉसबर्ग डॅनियल रीक्कार्डो निको रॉसबर्ग मर्सिडीज-बेंझ माहिती\nमलेशियन ग्रांप्री लुइस हॅमिल्टन निको रॉसबर्ग डॅनियल रीक्कार्डो रेड बुल रेसिंग-टॅग हुयर माहिती\nजपानी ग्रांप्री निको रॉसबर्ग सेबास्टियान फेटेल निको रॉसबर्ग मर्सिडीज-बेंझ माहिती\nयुनायटेड स्टेट्स ग्रांप्री लुइस हॅमिल्टन सेबास्टियान फेटेल लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती\nमेक्सिकन ग्रांप्री लुइस हॅमिल्टन डॅनियल रीक्कार्डो लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती\nब्राझिलियन ग्रांप्री लुइस हॅमिल्टन मॅक्स व्हर्सटॅपन लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती\nअबु धाबी ग्रांप्री लुइस हॅमिल्टन सेबास्टियान फेटेल लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती\nनिको रॉसबर्ग १ १ १ १ मा. ७ ५ १ ४ ३ २ ४ १ १ १ ३ १ २ २ २ २\nलुइस हॅमिल्टन २ ३ ७ २ मा. १ १ ५ १ १ १ १ ३ २ ३ मा. ३ १ १ १ १\nडॅनियल रीक्कार्डो ४ ४ ४ ११ ४ २ ७ ७ ५ ४ ३ २ २ ५ २ १ ६ ३ ३ ८ ५\nसेबास्टियान फेटेल ३ सु.ना. २ मा. ३ ४ २ २ मा. ९ ४ ५ ६ ३ ५ मा. ४ ४ ५ ५ ३\nमॅक्स व्हर्सटॅपन १० ६ ८ मा. १ मा. ४ ८ २ २ ५ ३ ११ ७ ६ २ २ मा. ४ ३ ४\nकिमी रायकोन्नेन मा. २ ५ ३ २ मा. ६ ४ ३ ५ ६ ६ ९ ४ ४ ४ ५ मा. ६ मा. ६\nसर्गिओ पेरेझ १३ १६ ११ ९ ७ ३ १० ३ १७† ६ ११ १० ५ ८ ८ ६ ७ ८ १० ४ ८\nवालट्टेरी बोट्टास ८ ९ १० ४ ५ १२ ३ ६ ९ १४ ९ ९ ८ ६ मा. ५ १० १६ ८ ११ मा.\nनिको हल्केनबर्ग ७ १५ १५ मा. मा. ६ ८ ९ १९† ७ १० ७ ४ १० मा. ८ ८ मा. ७ ७ ७\nफर्नांदो अलोन्सो मा. १२ ६ मा. ५ ११ मा. १८† १३ ७ १२ ७ १४ ७ ७ १६ ५ १३ १० १०\nफिलिपे मास्सा ५ ८ ६ ५ ८ १० मा. १० २०† ११ १८ मा. १० ९ १२ १३ ९ ७ ९ मा. ९\nकार्लोस सेनज जेआर ९ मा. ९ १२ ६ ८ ९ मा. ८ ८ ८ १४ मा. १५ १४ ११ १७ ६ १६ ६ मा.\nरोमन ग्रोस्जीन ६ ५ १९ ८ मा. १३ १४ १३ ७ मा. १४ १३ १३ ११ सु.ना. मा. ११ १० २० सु.ना. ११\nडॅनिल क्वयात सु.ना. ७ ३ १५ १० मा. १२ मा. मा. १० १६ १५ १४ मा. ९ १४ १३ ११ १८ १३ मा.\nजेन्सन बटन १४ मा. १३ १० ९ ९ मा. ११ ६ १२ मा. ८ मा. १२ मा. ९ १८ ९ १२ १६ मा.\nकेविन मॅग्नुसेन १२ ११ १७ ७ १५ मा. १६ १४ १४ १७† १५ १६ मा. १७ १० मा. १४ १२ १७ १४ मा.\nफेलिप नसर १५ १४ २० १६ १४ मा. १८ १२ १३ १५ १७ मा. १७ मा. १३ मा. १९ १५ १५ ९ १६\nजॉलिओन पामर ११ सु.ना. २२ १३ १३ मा. मा. १५ १२ मा. १२ १९ १५ मा. १५ १० १२ १३ १४ मा. १७\nपास्कल वेरहलेन १६ १३ १८ १८ १६ १४ १७ मा. १० मा. १९ १७ मा. मा. १६ १५ २२ १७ मा. १५ १४\nइस्त���बान गुतेरेझ मा. मा. १४ १७ ११ ११ १३ १६ ११ १६ १३ ११ १२ १३ ११ मा. २० मा. १९ मा. १२\nमार्कस एरिक्सन मा. १२ १६ १४ १२ मा. १५ १७ १५ मा. २० १८ मा. १६ १७ १२ १५ १४ ११ मा. १५\nएस्टेबन ओकन १६ १८ १८ १६ २१ १८ २१ १२ १३\nरिओ हरयाटो मा. १७ २१ मा. १७ १५ १९ १८ १६ मा. २१ २०\nसुवर्ण विजेता रजत उप विजेता कांस्य तिसरे स्थान हिरवा पुर्ण, गुण मिळाले निळा पुर्ण, गुणांशिवाय\nनिळा पुर्ण, वर्गीकृत नाही (पु.व.) जांभळा अपुर्ण (अपु.) माघार (मा.) वर्गीकृत नाही (वर्गी.) लाल पात्र नाही (पा.ना.) काळा अपात्र घोषित (अ.घो.)\nपांढरा सुरवात नाही (सु.ना.) हल्का निळा प्रक्टीस फक्त (प्रक्टी.) हल्का निळा शुक्रवार चालक (शु.चा.) रिक्त सहभाग नाही (स.ना.) रिक्त जखमी (जख.)\nरिक्त वर्जीत (वर्जी.) रिक्त प्रॅक्टीस नाही (प्रॅ.ना.) रिक्त हाजर नाही (हा.ना.) रिक्त हंगामातुन माघार (हं.मा.) रिक्त स्पर्धा रद्द (स्प.र.)\n† चालकाने ग्रांप्री पुर्ण केली नाही, परंतु ९०% पेक्षा जास्त रेस पुर्ण केल्या मुळे त्यांना गुण देण्यात आले.\nमर्सिडीज-बेंझ ६ १ १ १ १ मा. ७ ५ १ ४ ३ २ ४ १ १ १ ३ १ २ २ २ २\n४४ २ ३ ७ २ मा. १ १ ५ १ १ १ १ ३ २ ३ मा. ३ १ १ १ १\nरेड बुल रेसिंग-टॅग हुयर ३ ४ ४ ४ ११ ४ २ ७ ७ ५ ४ ३ २ २ ५ २ १ ६ ३ ३ ८ ५\n२६ सु.ना. ७ ३ १५\n३३ १ मा. ४ ८ २ २ ५ ३ ११ ७ ६ २ २ मा. ४ ३ ४\nस्कुदेरिआ फेरारी ५ ३ सु.ना. २ मा. ३ ४ २ २ मा. ९ ४ ५ ६ ३ ५ मा. ४ ४ ५ ५ ३\n७ मा. २ ५ ३ २ मा. ६ ४ ३ ५ ६ ६ ९ ४ ४ ४ ५ मा. ६ मा. ६\nफोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ११ १३ १६ ११ ९ ७ ३ १० ३ १७† ६ ११ १० ५ ८ ८ ६ ७ ८ १० ४ ८\n२७ ७ १५ १५ मा. मा. ६ ८ ९ १९† ७ १० ७ ४ १० मा. ८ ८ मा. ७ ७ ७\nविलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १९ ५ ८ ६ ५ ८ १० मा. १० २०† ११ १८ मा. १० ९ १२ १३ ९ ७ ९ मा. ९\n७७ ८ ९ १० ४ ५ १२ ३ ६ ९ १४ ९ ९ ८ ६ मा. ५ १० १६ ८ ११ मा.\nमॅकलारेन-होंडा रेसिंग एफ१ १४ मा. १२ ६ मा. ५ ११ मा. १८† १३ ७ १२ ७ १४ ७ ७ १६ ५ १३ १० १०\n२२ १४ मा. १३ १० ९ ९ मा. ११ ६ १२ मा. ८ मा. १२ मा. ९ १८ ९ १२ १६ मा.\nस्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी २६ १० मा. १२ मा. मा. १० १६ १५ १४ मा. ९ १४ १३ ११ १८ १३ मा.\n३३ १० ६ ८ मा.\n५५ ९ मा. ९ १२ ६ ८ ९ मा. ८ ८ ८ १४ मा. १५ १४ ११ १७ ६ १६ ६ मा.\nहास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी ८ ६ ५ १९ ८ मा. १३ १४ १३ ७ मा. १४ १३ १३ ११ सु.ना. मा. ११ १० २० सु.ना. ११\n२१ मा. मा. १४ १७ ११ ११ १३ १६ ११ १६ १३ ११ १२ १३ ११ मा. २० मा. १९ मा. १२\nरेनोल्ट २० १२ ११ १७ ७ १५ मा. १६ १४ १४ १७† १५ १६ मा. १७ १० मा. १४ १२ १७ १४ मा.\n३० ११ सु.ना. २२ १३ १३ मा. मा. १५ १२ मा. १२ १९ १५ मा. १५ १० १२ १३ १४ मा. १७\nसौबर-स्कुदेरिआ फेरारी ९ मा. १२ १६ १४ १२ मा. १५ १७ १५ मा. २० १८ मा. १६ १७ १२ १५ १४ ११ मा. १५\n१२ १५ १४ २० १६ १४ मा. १८ १२ १३ १५ १७ मा. १७ मा. १३ मा. १९ १५ १५ ९ १६\nमानोर रेसिंग-मर्सिडीज-बेंझ ३१ १६ १८ १८ १६ २१ १८ २१ १२ १३\n८८ मा. १७ २१ मा. १७ १५ १९ १८ १६ मा. २१ २०\n९४ १६ १३ १८ १८ १६ १४ १७ मा. १० मा. १९ १७ मा. मा. १६ १५ २२ १७ मा. १५ १४\nसुवर्ण विजेता रजत उप विजेता कांस्य तिसरे स्थान हिरवा पुर्ण, गुण मिळाले निळा पुर्ण, गुणांशिवाय\nनिळा पुर्ण, वर्गीकृत नाही (पु.व.) जांभळा अपुर्ण (अपु.) माघार (मा.) वर्गीकृत नाही (वर्गी.) लाल पात्र नाही (पा.ना.) काळा अपात्र घोषित (अ.घो.)\nपांढरा सुरवात नाही (सु.ना.) हल्का निळा प्रक्टीस फक्त (प्रक्टी.) हल्का निळा शुक्रवार चालक (शु.चा.) रिक्त सहभाग नाही (स.ना.) रिक्त जखमी (जख.)\nरिक्त वर्जीत (वर्जी.) रिक्त प्रॅक्टीस नाही (प्रॅ.ना.) रिक्त हाजर नाही (हा.ना.) रिक्त हंगामातुन माघार (हं.मा.) रिक्त स्पर्धा रद्द (स्प.र.)\n† चालकाने ग्रांप्री पुर्ण केली नाही, परंतु ९०% पेक्षा जास्त रेस पुर्ण केल्या मुळे त्यांना गुण देण्यात आले.\nफॉर्म्युला वन ग्रांप्री यादी\nफॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी\nफॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी\nफॉर्म्युला वन सर्किटांची यादी\n↑ a b \"फॉर्म्युला १® Teams\". फॉर्म्युला वन डॉट कॉम (आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाइल महासंघ).\n↑ a b c d \"मर्सिडीज-बेंझ एफ.१.डब्ल्यू.०७ Hybrid Completes First फेर्या at सिल्वेरस्टोन\". Daimler. १९ फेब्रुवारी २०१६.\n^ \"रेड बुल to run TAG Heuer-badged Renault engines in २०१६\". आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाइल महासंघ. ४ डिसेंबर २०१५. Unknown parameter |ऍक्सेसदिनांक= ignored (सहाय्य)\n^ \"R.E.१६\". रेनोल्ट स्पोर्ट.\n^ \"STR११\". स्कुदेरिआ टोरो रोस्सो.\n^ \"२०१६ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री - Entry List\". आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाइल महासंघ,एफ.आय.ए. डॉट.कॉम. १७ मार्च २०१६.\n^ \"२०१६ बहरैन ग्रांप्री - Entry List\". आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाइल महासंघ,एफ.आय.ए. डॉट.कॉम. ३१ मार्च २०१६.\n^ \"२०१६ चिनी ग्रांप्री - Entry List\". आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाइल महासंघ,एफ.आय.ए. डॉट.कॉम. १४ एप्रिल २०१६.\n^ \"२०१६ रशियन ग्रांप्री - Entry List\". आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाइल महासंघ,एफ.आय.ए. डॉट.कॉम. २८ एप्रिल २०१६.\n^ \"२०१६ स्पॅनिश ग्रांप्री - Entry List\". आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाइल महासंघ,एफ.आय.ए. डॉट.कॉम. १२ मे २०१६.\n^ \"२०१६ ब्रिटिश ग्रांप्री - Entry List\". आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाइल महासंघ,एफ.आय.ए. डॉट.कॉम. ७ जुलै २०१६.\n^ \"२०१६ बेल्जियम ग्रांप्री - Entry List\". आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाइल ���हासंघ,एफ.आय.ए. डॉट.कॉम. २५ ऑगस्ट २०१६.\n^ \"२०१६ युनायटेड स्टेट्स ग्रांप्री - Entry List\". आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाइल महासंघ,एफ.आय.ए. डॉट.कॉम. २० ऑक्टोबर २०१६.\n^ \"FIA confirms २०१६ calendar\". फॉर्म्युला वन डॉट कॉम. २ डिसेंबर २०१५.\n^ \"२०१६ Formula One World Championship - Drivers' Championship\". आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाइल महासंघ. २७ नोव्हेंबर २०१६.\nफॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ\n२०१६ फॉर्म्युला वन हंगाम\nनिको रॉसबर्ग (३८५) • लुइस हॅमिल्टन (३८०) • डॅनियल रीक्कार्डो (२५६) • सेबास्टियान फेटेल (२१२) • मॅक्स व्हर्सटॅपन (२०४)\nमर्सिडीज-बेंझ (७६५) • रेड बुल रेसिंग-टॅग हुयर (४६८) • स्कुदेरिआ फेरारी (३९८) • फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ (१७३) • विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ (१३८)\nरोलेक्स ऑस्ट्रेलियन ग्रांप्री • गल्फ एर बहरैन ग्रांप्री • पिरेली चिनी ग्रांप्री • रशियन ग्रांप्री • ग्रान प्रिमीयो डी इस्पाना पिरेली • ग्रांप्री डी मोनॅको • ग्रांप्री दु कॅनडा • ग्रांप्री ऑफ युरोप • ग्रोसर प्रिस वॉन ऑस्टेरीच • ब्रिटिश ग्रांप्री • माग्यर नागीदिज • ग्रोसर प्रिस वॉन डुस्चलँड • बेल्जियम ग्रांप्री • ग्रान प्रीमिओ हाइनकेन डी'इटालिया • सिंगापूर एअरलाइन्स सिंगापूर ग्रांप्री • पेट्रोनास मलेशियन ग्रांप्री • एमिरेट्स जपानी ग्रांप्री • युनायटेड स्टेट्स ग्रांप्री • ग्रांडे प्रीमियो दे मेक्सिको • ग्रांडे प्रीमियो दो ब्राझिल • एतिहाद एअरवेज अबु धाबी ग्रांप्री\nमेलबर्न ग्रांप्री सर्किट • बहरैन आंतरराष्ट्रीय सर्किट • शांघाय आंतरराष्ट्रीय सर्किट • सोची ऑतोद्रोम • सर्किट डी बार्सिलोना-काटलुन्या • सर्किट डी मोनॅको • सर्किट गिलेस व्हिलनव्ह • बाकु सिटी सर्किट • ए१-रिंग • सिल्वेरस्टोन सर्किट • हंगरोरिंग • हॉकेंहिम्रिंग • सर्किट डी स्पा-फ्रांसोरचॅम्पस • अटोड्रोमो नझिओनल डी मोंझा • मरीना बे स्ट्रीट सर्किट • सेपांग आंतरराष्ट्रीय सर्किट • सुझुका सर्किट • सर्किट ऑफ द अमेरीकाज • अटोड्रोमो हर्मानोस रॉड्रिगेझ • अटोड्रोम जोस कार्लोस पेस • यास मरिना सर्किट\nऑस्ट्रेलियन • बहरैन • चिनी • रशियन • स्पॅनिश • मोनॅको • कॅनेडियन • युरोपियन • ऑस्ट्रियन • ब्रिटिश • हंगेरियन • जर्मन • बेल्जियम • इटालियन • सिंगापूर • मलेशियन • जपानी • युनायटेड स्टेट्स • मेक्सिकन • ब्राझिलियन • अबु धाबी\nफॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद\n१९५० • १९५१ • १९५२ ��� १९५३ • १९५४ • १९५५ • १९५६ • १९५७ • १९५८ • १९५९ • १९६० • १९६१ • १९६२ • १९६३ • १९६४ • १९६५ • १९६६ • १९६७ • १९६८ • १९६९\n१९७० • १९७१ • १९७२ • १९७३ • १९७४ • १९७५ • १९७६ • १९७७ • १९७८ • १९७९ • १९८० • १९८१ • १९८२ • १९८३ • १९८४ • १९८५ • १९८६ • १९८७ • १९८८ • १९८९\n१९९० • १९९१ • १९९२ • १९९३ • १९९४ • १९९५ • १९९६ • १९९७ • १९९८ • १९९९ • २००० • २००१ • २००२ • २००३ • २००४ • २००५ • २००६ • २००७ • २००८ • २००९\n२०१० • २०११ • २०१२ • २०१३ • २०१४ • २०१५ • २०१६ • २०१७ • २०१८ • २०१९\nग्रांप्री यादी • चालक यादी • चालक अजिंक्यपद यादी • कारनिर्माते अजिंक्यपद यादी • सर्किटांची यादी\nचुका उधृत करा: \"N\" नावाच्या गटाकरिता खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत खूण मिळाली नाही.\nइ.स. २०१६ मधील खेळ\nसंदर्भ चुका असणारी पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ जून २०१९ रोजी ०३:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/node/10671", "date_download": "2019-11-21T23:27:16Z", "digest": "sha1:TPHILZB3LRTN62WVNKIOF3TLPDYOXIYT", "length": 21629, "nlines": 159, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural success story in marathi, kadegaon dist. jalna , Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकपाशीच्या एकात्मिक कीड नियंत्रणावर भर\nकपाशीच्या एकात्मिक कीड नियंत्रणावर भर\nकपाशीच्या एकात्मिक कीड नियंत्रणावर भर\nबुधवार, 25 जुलै 2018\nजालना जिल्ह्यातील कडेगाव येथील बाबासाहेब काटकर हे यशस्वी कापूस उत्पादक म्हणून ओळखले जातात. त्यांच्याकडे साधारणपणे ९ एकरांवर कपाशीचे पीक असते. मात्र यंदा ते क्षेत्र २ एकरांनी कमी केले आहे. कीड-राेगांचा यशस्वीपणे सामना करण्यासाठी व्यवस्थापन पद्धतीवर त्यांनी भर दिला आहे. त्यासाठी ते कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांबरोबर सल्लामसलत करीत असतात.\nजालना जिल्ह्यातील कडेगाव येथील बाबासाहेब काटकर हे यश��्वी कापूस उत्पादक म्हणून ओळखले जातात. त्यांच्याकडे साधारणपणे ९ एकरांवर कपाशीचे पीक असते. मात्र यंदा ते क्षेत्र २ एकरांनी कमी केले आहे. कीड-राेगांचा यशस्वीपणे सामना करण्यासाठी व्यवस्थापन पद्धतीवर त्यांनी भर दिला आहे. त्यासाठी ते कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांबरोबर सल्लामसलत करीत असतात.\nकाटकर यांची गावाच्या दोन भागांत शेती विभागलेली आहे. गतवर्षीपर्यंत दोन्ही विभागांत ते कपाशी घेत होते. मात्र त्यामुळे कीड - रोगांच्या व्यवस्थाबाबत योग्य नियोजन करता येत नसल्याचे त्यांना दिसून आले. त्याचा कपाशीसारख्या पिकाला फटका बसत होता. परिणामी, यंदा त्यांनी गावाच्या एकाच भागातील ७ एकरांवर कपाशी लागवड केली आहे. यंदा त्यांनी दोन टप्प्यांत चार बाय दीड फूट अंतरावर कपाशीची लागवड केली. पहिल्या टप्प्यात ६ जूनला तीन एकरांवर, तर दुसऱ्या टप्प्यात २२ जूनला ४ एकरांवर कपाशीचे पीक घेतले आहे.\nकपाशीची लागवड केल्यानंतर खताची प्राथमिक मात्रा (बेसल डोस) देण्यास शेतकऱ्यांकडून पुष्कळदा चूक किंवा उशिर होतो. परिणामी खताची दुसरी मात्रा देताना शेतकऱ्यांकडून नत्राचे प्रमाण वाढविले जाते. मात्र त्यामुळे पिकाची अतिरिक्त वाढ होऊन त्यांच्यावर कीड -रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याचे यांच्या निदर्शनास आले. तसेच उशिरा खतमात्रा दिल्याने रस शोषण करणाऱ्या किडींची औषध प्रतिकारक्षमता वाढते. परिणामी त्यांच्यावर नियंत्रण मिळविण्यात अडचणी येतात, असेही काटकर सांगतात. आपल्याकडूनही अशी चूक होऊ नये यासाठी लागवड करण्यासाठी फुल्या पाडल्या की ते खताची प्राथमिक मात्रा देऊन टाकतात. यंदा प्राथमिक खतामात्रा देताना त्यांनी खरपुडी कृषिविज्ञान केंद्रातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार एकरी युरिया २५ किलो अधिक १०:२६:२६ - १०० किलो अशी खतमात्रा दिली. त्याचबरोबर झिंक, फेरस व मॅग्नेशिअम सल्फेट या सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्यांचीही दिली. त्यासाठी एकरी झिंक सल्फेट पाच किलो, फेरस सल्फेट पाच किलो व मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो अशी मात्रा दिली. त्यामुळे कपाशीची रोपावस्थेपासूनच सुदृढ वाढ झाल्याचा त्यांचा अनुभव आहे. परिणामी पिकाची प्रतिकारक्षमता चांगली राहिल, असे ते सांगतात. फवारणीच्या माध्यमातूनही ते खतांची मात्रा देणार असून त्यासाठी येत्या महिन्याभरात ते डीएपीची २ टक्‍क्‍��ांची (२० ग्रॅम प्रतिलिटर) फवारणी करणार आहेत.\nपिकाच्या प्राथमिक अवस्थेत रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रामुख्याने प्रादुर्भाव होतो. त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यास पिकाच्या वाढीवर परिणाम होऊन त्याची कीड - रोगप्रतिकारक क्षमता कमी होते. त्यामुळे यंदा त्यांनी लागवडीनंतर पहिल्या महिन्यातच निंबोळी अर्काची (५ टक्के) पहिली फवारणी उरकली आहे. पीकसंरक्षणासाठी जवळपास पाच ते सहा फवारण्या ते करतात. प्रत्येक औषधासोबत निंबोळी अर्काचा वापर ते प्राधान्याने करतात. त्यामुळे किडींची रोगप्रतिकार क्षमता कमी होऊन कीटकनाशकांच्या फवारणीचाही अत्यंत चांगला फायदा होतो, असे ते सांगतात.\nयंदा कपाशीची लागवड केल्यानंतर आठवडाभरातच गुलाबी बोंड अळीसाठीच्या ल्यूर व कामगंध सापळे लावण्याचे काम त्यांनी हाती घेतले. त्यानुसार एकरी १० ते १६ सापळे लावले आहेत. सामूहिकरीत्याही गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी प्रयत्न करीत असून दहा शेतकऱ्यांचा गट बनविला आहे. सर्वांनी शेतात कामगंध सापळे लावणे, निंबोळी अर्काची फवारणी करणे, सापळा पिकांची लागवड करून मित्रकिडींची संख्या वाढविणे, सामूहिकरीत्या कीटकनाशक फवारणी अादी नियोजन करणार आहेत. एकात्मिक कीड नियंत्रणासाठी खरपुडी कृषिविज्ञान केंद्रातील तज्ज्ञ त्यांना मार्गदर्शन करीत\nकाटकर यांनी कपाशी पिकात आंतरपीक म्हणून चवळी या सापळा पिकांची लागवड केली आहे. तसेच शेताच्या चारी बाजूंनी त्यांनी मका या पिकाचीही एक ओळ लावली आहे. त्यामुळे चवळीवर मावा या किडीचा प्रादुर्भाव होऊन तिला खाण्यासाठी मित्रकीटक येतील व ते माव्याबरोबर गुलाबी बोंड अळी व इतर कीटकांनाही भक्ष्य बनवतील असे त्यांचे नियोजन आहे.\nसंपर्क : बाबासाहेब काटकर, ९५४५०५७५२८\nकापूस सामना face कृषी विद्यापीठ agriculture university विभाग sections खत fertiliser औषध drug कीटकनाशक गुलाब rose बोंड अळी bollworm\nलोक-जैविपा - भर दुष्काळात उभारलेली हिरवाई\nशेतकऱ्यांचा पुढाकार अनुभवल्यावर वन विभागाच्या सहभागाने वन जमिनीच्या काही भागांवर “नैसर्गि\nईशान्यकडील राज्ये का नाकारतात महाराष्ट्राची साखर...\nकोल्हापूर : वाहतूक खर्चामुळे महाग पडत असल्याने राज्यातील साखरेला ईशान्य भागातून मागणी कमी\nजमिनीच्या सुपीकतेतील गांडुळांचे योगदान\nजगभरामध्ये हजारो जातीची गांडुळे अस्तित्वात असून, जमिनीच्या जडणघडणीमध्ये सात��्याने कार्यरत\nजळगाव जिल्ह्यात 'येथे' सुरु झाली हमीभावाने कापूस...\nजळगाव ः खानदेशात भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) कापूस खरेदीला सुरवात केली असून, जळगाव ज\nनगर : नुकसान भरपाईसाठी एकशे पस्तीस कोटींचा निधी\nनगर : जिल्ह्यात ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसामुळे शेतीपिका\nपुदिना उत्पादनात रवी करंजकरांची मास्टरी...मुंबईत पुदिन्यात ‘गुडवील’ मिळविलेले करंजकर नाशिक...\nफूलशेती देऊ शकते का उत्पन्नाचा हमखास...अकोला जिल्ह्यातील कंझरा येथील अमृतराव दलपतराव...\nभरताच्या वांग्यासह दादर ज्वारीसाठी...खानदेशकन्या तथा आपल्या कवितेतून शेतीचे...\nदर्जेदार दुग्धोत्पादनांचा ‘गारवा’ ब्रॅंडकोल्हापूर जिल्ह्यातील मातब्बर दूध संघ दुग्धजन्य...\nशेवगा कसे ठरले 'या' शेतकऱ्याचे हुकमी...कायम अवर्षण स्थिती असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील...\nमानवी, शेती आरोग्यासाठी नैसर्गिक शेतीचा...मानवी व शेतीचे आरोग्य याबाबत अधिक जागरूक झालेल्या...\nअभ्यास, नियोजनातून देशी दुग्धव्यसाय...भाजीपाला शेती करण्याबरोबरच रेशीमशेती आणि...\nपर्यावरण संवर्धन, लोक शिक्षणामध्ये ‘...अकोला, वाशीम जिल्ह्यांतील सुमारे तीस...\nबांबू कलाकारीतून तयार केली ओळखकला पदवीधर असलेल्या सौ. संगीता दिलीप वडे यांनी...\nपुणे बाजार समितीत आवळा खातोय भाव,...‘क’ जीवनसत्वासाठी प्रसिद्ध असलेल्या आणि...\nकाजू, आंबा, कोकम प्रक्रिया उद्योगाची...नाधवडे (जि. सिंधुदुर्ग) येथील भालचंद्र भिकाजी...\nजळगावचे उडीद मार्केट यंदा पोचले...उडीद उत्पादनात खानदेश अग्रेसर आहे. जळगावच्या...\nपेरू विक्रीसाठी प्रसिद्ध पेरणे फाटापुणे जिल्ह्यातील हवेली आणि शिरूर तालुक्यांच्या...\nदोडका पिकाने उंचावले अर्थकारणधामणखेल (ता. जुन्नर, जि. पुणे) येथील चंद्रकांत...\nग्रामपरिवर्तनाची दिशा दाखविणारे शेंदोळा...जन्म, मृत्यू, विवाहनोंदणी प्रमाणपत्र हवे असेल; तर...\nसाठ देशी गायींच्या संवर्धनाचा आदर्शपुणे जिल्ह्यातील मंचर येथील सोनेचांदीचे पारंपरिक...\nअवर्षणग्रस्त माळरानावर फुलवली प्रगतशील...नगर जिल्ह्यात कायम अवर्षणग्रस्त कर्जत तालुक्यातील...\nकृषी कौशल्य प्रशिक्षणांद्वारे उभी...केंद्र शासनाची प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना २....\nशेती, शिक्षण अन ग्रामविकासामध्ये...समानता, स्वातंत्र्य आणि सहानुभूतीमुळेच व्यक्तीचा...\nहळद ��ावडर उद्योगात तयार केली ओळखसांगलीची बाजारपेठ हळकुंड आणि हळद पावडरीसाठी देश-...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/thane-news/online-rakhi-shopping-mpg-94-1949261/", "date_download": "2019-11-22T00:59:24Z", "digest": "sha1:BZXY6XYZQFRI7RT52ZGPYPQUCX72P7WH", "length": 14432, "nlines": 194, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Online Rakhi Shopping mpg 94 | ऑनलाईन राखी खरेदीला प्राधान्य | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनायजेरियन नागरिकांना घर भाडय़ाने देणाऱ्या ५ जणांवर गुन्हा\nसिडकोच्या घरांची सोडत आगरी कोळी भवनात\nवाहतूक कोंडीवरून नगरसेवक आक्रमक\nकांदा दराची चढाई सुरूच\nधुळ्यात महाआघाडीचा प्रयोग यशस्वी होणार\nऑनलाईन राखी खरेदीला प्राधान्य\nऑनलाईन राखी खरेदीला प्राधान्य\nविक्रेत्यांचे नुकसान; बाजारात ३०० रुपयांपर्यंत राख्या\nविक्रेत्यांचे नुकसान; बाजारात ३०० रुपयांपर्यंत राख्या\nरक्षाबंधनाचा सण काही दिवसांवर आला असून विविध प्रकारच्या राख्या बाजारात आल्या आहेत, मात्र ऑनलाइन राख्या खरेदीचा कल वाढत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे बाजारात विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे.\nदर वर्षीप्रमाणे या वर्षीदेखील महिनाभरापूर्वीच बाजारात राख्या येऊ लागल्या होत्या. पाच रुपयांच्या राखीपासून ते ३०० रुपयांच्या राख्यांमध्ये विविध प्रकारच्या राख्या बाजारात उपलब्ध आहेत. बाजारात धाग्यांच्या राख्या, लहान मोठय़ा, कार्टूनच्या राख्या, मोठय़ांसाठी कलश, स्वस्तिक, ओम अशा राख्या तर वाहनांसाठी छोटा भीम, टॉम अ‍ॅण्ड जेरीसारख्या विविध राख्या बाजारात उपलब्ध आहेत. तर या राख्या अगदीच कमी म्हणजे ५० ते ६० रुपये दरात उपलब्ध आहेत.\nएकीकडे बाजारात वैविध्यपूर्ण राख्या असताना घरबसल्या राख्या मागविता याव्यात यासाठी ऑनलाइन राख्या मागविण्याकडेही कल वाढलेला आहे. ऑनलाइनवर सध्या मेटलच्या राख्यादेखील उपलब्ध आहेत. ‘ब्रो’, ‘भाईजान’, ‘बडा भाई’, ‘छोटा भाई’ असे लिहिलेल्या राख्यादेखील उपलब्ध आहेत. तर ऑर्डर देऊन फोटोच्या व नावाच्या राख्यादेखील बनवून मिळत असल्याने नागरिकांची पसंती ऑनलाइनला जास्त मिळत आहे, परंतु या राख्यांची किंमत जास्त म्हणजे ३५० ते ८०० दरम्यान आहे. राख्यांसोबतच रक्षाबंधनाशी संबंधित अनेक वस्तू ऑनलाइन विक्रीसाठी आलेल्या आहेत. त्यात उशी, कप, कपडेदेखील पाहायला मिळतात. ‘मेरा भाई’, ‘मेरी प्यारी बेहेन’, ‘नटखट भाई’, भाऊ -बहिणीच्या नात्याशी निगडित वाक्य लिहिलेले कपडे, कपदेखील उपलब्ध आहेत.\nबाजारात राखीविक्रेता रक्षाबंधनच्या काळात ५००० ते ८००० कमवायचा. मात्र, ऑनलाइनमुळे मागणीत घसरण झाली आहे.\nगेल्या महिन्याभरात राखी विक्रेत्यांची २५०० ते ३००० इतकीच कमाई झालेली आहे. तर ऑनलाइन विक्रेत्यांना या वेळी चांगलाच फायदा झालेला आहे. पाऊस असल्यामुळेदेखील नागरिकांना बाहेर पडून राख्या विकत घेणे शक्य होत नसल्याने दुकानदारांचे नुकसान होत आहे.\nपसंतीच्या राख्यांचा बाजारात अभाव\nनागरिक ऑनलाइन राखी बघून येतात व तशीच राखी मागतात. जर तशी उपलब्ध नसेल तर राखी घेत नाहीत. नागरिकांची ऑनलाइनसाठीची पसंती वाढत असल्याने नुकसान होत आहे, असे हंसा देसाई या राखी विक्रेत्याने सांगितले. फक्त सामान्य महिला राखी बाजारातून घेतात. महाग राखी घेणाऱ्या महिला ऑनलाइनवर राख्या घेतात. त्यामुळे एका ग्राहकाकडून जास्त काहीच मिळत नाही, अशी खंत बद्री सिंग या राखी विक्रेत्याने व्यक्त केली.\nपावसाळ्यात बाहेर पडणे शक्य होत नाही. तसेच कामातूनदेखील वेळ मिळत नाही. मोबाइलमध्ये बघता बघता राखी ऑर्डर करता येते, म्हणून ऑनलाइन राखी मागवते, असे सुषमा पाटील यांनी सांगितले. ऑनलाइन राख्यांमध्ये विविधता आहे. आजच्या पिढीला अवडण्यासारख्या राख्या असल्याने ऑनलाइन राख्या मागवते असे मिताली साळगावकर हिने सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nVIDEO : शिवाजी नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणा...\nशिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याबद्दल शरद म्हणतो, 'नजरेचा इशारा इकडे तिकडे झाला तरी...'\n'या' बॉलिवूड अभिनेत्रीचे होते पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत अफेअर\nया देशात सापडला ९० वर्षांपूर्वीचा मिकी माऊस\n‘तान्हाजी'च्या ट्रेलर लाँचला पत्रकाराने तैमुरबद्दल विचारला 'हा' मजेदार प्रश्न, सैफ म्हणाला...\nबनावट नोटांप्रकरणी एकही गुन्हा दाखल नाही\n‘कर्करोग योद्धय़ां’कडून राज्यात २०३४ शस्त्रक्रिया\nअमित शहांकडून झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अयोध्येचा मुद्दा\nभारतीय क्रिकेटमध्ये गु���ाबी क्रांती\nयूएनएससीमध्ये पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित\n‘देशातील राष्ट्रीय महामार्गाच्या ५६६ प्रकल्पांना विलंब’\nकाश्मीरमध्ये दुकाने, व्यापारी संकुले दुसऱ्या दिवशीही बंद\nकेंद्र सरकारच्या नोकऱ्यांमधील ७ लाख पदे रिक्त\n‘काश्मीरमध्ये संपूर्ण निर्बंध असल्याचा आरोप करणाऱ्या याचिका चुकीच्या’\nप्रकाशझोतातील कसोटीकडे मनोरंजन म्हणून पाहू नये\n\"नथुराम गोडसे आमच्या मनात\" म्हणत सुभाषचंद्र बोस यांच्या पणतीने केली पूजा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/national/bharat-ratna-announced-to-pranab-mukherjee-nanaji-deshmukh-and-bhupen-hazarika-24869.html", "date_download": "2019-11-21T23:31:06Z", "digest": "sha1:SQIWV7H4CW5VQ5KUE6T4L2ILNOVWHEC6", "length": 14667, "nlines": 133, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर - bharat ratna announced to pranab mukherjee nanaji deshmukh and bhupen hazarika - Breaking Headlines Today - TV9 Marathi", "raw_content": "\nरात्री उशिरा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये 1 तास 10 मिनिटे बैठक, सत्तास्थापनेचा फॉर्म्युला निश्चित\n#Me Too : इंडियन आयडॉल शोमधून अनू मलिक यांची पुन्हा हकालपट्टी\nशरद पवारांच्या नेतृत्वातील सरकार पाच वर्षे टिकेल : रोहित पवार\nप्रणव मुखर्जी, नानाजी देशमुख आणि भूपेन हजारिका यांना भारतरत्न जाहीर\nनवी दिल्ली : देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. त्यांच्यासह नानाजी देशमुख आणि भूपेन हजारिका यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर झालाय. राष्ट्रपती कार्यालयाकडून ही माहिती जारी करण्यात आली आहे. कोण आहेत नानाजी देशमुख ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नानाजी देशमुख यांचं ग्रामीण भागाच्या विकासामध्ये मोठं योगदान आहे. शिवाय त्यांनी शिक्षण आणि आरोग्य …\nनवी दिल्ली : देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. त्यांच्यासह नानाजी देशमुख आणि भूपेन हजारिका यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर झालाय. राष्ट्रपती कार्यालयाकडून ही माहिती जारी करण्यात आली आहे.\nकोण आहेत नानाजी देशमुख\nज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नानाजी देशमुख यांचं ग्रामीण भागाच्या विकासामध्ये मोठं योगदान आहे. शिवाय त्यांनी शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातही योगदान दिलं. भारतीय जन संघाचे ज्येष्ठ नेते असलेले नानाजी देशमुख यांचं निधन 27 फेब्रुवारी 2010 रोजी झालं. तर हिंगोली जिल्ह्यातील काडोलीमध्ये त्यांचा जन्म झाला होता. यापूर्वी त्यांना पद्मविभूषण या पुरस्कारानेही गौरविण्यात आलं होतं. 1999 ते 2005 या काळात ते राज्यसभेचे राष्ट्रपती नियुक्त खासदार होते.\nप्रत्येक हाताला काम आणि प्रत्येक शेताला पाणी हे नानाजी देशमुख यांचं वाक्य होतं. महाराष्ट्रातील बीड जिल्हा आणि उत्तर प्रदेशातील गोंडामध्ये नानाजी देशमुख यांनी मोठं सामाजिक कार्य केलं. त्यांनी भारताच्या पहिल्या ग्रामीण विद्यापीठाचीही स्थापना केली. चित्रकुट ग्रामोद्योग विद्यापीठाचे पहिले कुलगुरु म्हणून त्यांनी काम पाहिलं.\nभूपेन हजारिका यांची कारकीर्दी\nज्येष्ठ गायक भूपेन हजारिका यांनाही मरणोत्तर भारतरत्न जाहीर करण्यात आलाय. भूपेन हजारिका यांचा जन्म आसाममध्ये 8 सप्टेंबर 1926 रोजी झाला. वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी पहिलं गाणं गायलं होतं. मृत्यूच्या सात वर्षानंतर त्यांना भारतरत्न सन्मान देण्यात आला.\nभारतरत्नच्या यादीत भुवया उंचावणारं नाव माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं आहे. प्रणव मुखर्जी यांनी यांनी इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि मनमोहन सिंह यांच्या सरकारमध्ये महत्त्वाची पदं भूषवली आहेत. अर्थ, संरक्षण आणि परराष्ट्र मंत्रालयाचीही जबाबदारी त्यांनी सांभाळली. काही काळासाठी ते काँग्रेसवर नाराजही होते, त्यानंतर त्यांनी दुसऱ्या पक्षाची स्थापना केली, मात्र पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर प्रणव मुखर्जी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून चर्चेत होते, राजीव गांधी यांच्या हत्येनंतरही ते पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे होते. 2004 साली काँग्रेसने विजय मिळवला तेव्हा प्रणव मुखर्जी हे पंतप्रधान असतील, अशी चर्चा होती, मात्र तसं होऊ शकलं नाही. काँग्रेसच्या पाठिंब्यावर 2012 साली ते राष्ट्रपती झाले.\nभाजप सोडताना शत्रुघ्न सिन्हांनी उल्लेख केलेले नानाजी देशमुख कोण\nभूपेन हजारिका कुटुंबीयांनी 'भारतरत्न' नाकारण्याचं कारण काय\nराजीव गांधींचा 'भारतरत्न' मागे घेण्याचा प्रस्ताव दिल्लीत मंजूर\nउद्धव ठाकरेंचं ठाण्यात जंगी स्वागत, ठाणे महापालिकेत सेनेचा बिनविरोध महापौर\nLIVE : सत्तास्थापनेचा दावा शनिवारी संजय राऊत यांचे संकेत\n‘उद्धव ठाकरेंना मु��्यमंत्री बनायचं आहे हे आधी माहीत असतं तर…\nवडेट्टीवारांच्या वक्तव्याने नवी चर्चा, दुसऱ्या टर्ममध्ये राष्ट्रवादीला मुख्यमंत्रिपद मिळण्याची चिन्हं\nउद्धव ठाकरेंविरोधात पोलिसात तक्रार, फसवणूक केल्याचा आरोप, औरंगाबादेतील दोन नेत्यांचीही…\nसाडे पाच तासांच्या चर्चेनंतर काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक संपली\nमाथेफिरुचा 7 जणांवर कोयत्याने हल्ला, मानेवर, डोक्यात वार, जखमींमध्ये 5…\nपवार-मोदी 45 मिनिटे भेट, शरद पवारांनी मोदींना दिलेलं पत्र जसंच्या…\nरात्री उशिरा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये 1 तास 10 मिनिटे बैठक, सत्तास्थापनेचा फॉर्म्युला निश्चित\n#Me Too : इंडियन आयडॉल शोमधून अनू मलिक यांची पुन्हा हकालपट्टी\nशरद पवारांच्या नेतृत्वातील सरकार पाच वर्षे टिकेल : रोहित पवार\n“शिवसेना ठरवेल तेच होईल, सत्तेचा जोकर शिवसेनेच्या हातात”\n ‘रंगबाज फिरसे,’ चा ट्रेलर लाँच\nरात्री उशिरा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये 1 तास 10 मिनिटे बैठक, सत्तास्थापनेचा फॉर्म्युला निश्चित\n#Me Too : इंडियन आयडॉल शोमधून अनू मलिक यांची पुन्हा हकालपट्टी\nशरद पवारांच्या नेतृत्वातील सरकार पाच वर्षे टिकेल : रोहित पवार\n“शिवसेना ठरवेल तेच होईल, सत्तेचा जोकर शिवसेनेच्या हातात”\nबैलाला ठार मारण्यासाठी वापरलेला जेसीबी जप्त, आता आरोपींचा शोध सुरु\nजेसीबीने बैलाची हत्या करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल, क्रूरतेचं कारण समोर\nदिवेघाटात वारकऱ्यांच्या दिंडीत जेसीबी घुसला, संत नामदेवांच्या वंशजासह दोघांचा मृत्यू\nजगताप-लांडगे टेन्शनमध्ये, शेवटच्या 10 मिनिटात पिंपरीत भाजपचा महापौरपदाचा अर्ज\nपुणे महापौर निवडणुकीत ट्विस्ट, महासेनाआघाडी रिंगणात, भाजपचाही उमेदवार जाहीर\nआमचं उद्दिष्ट सरकार आणणं किंवा कुठल्या व्यक्तीला मुख्यमंत्री करणं नाही : नितीन गडकरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/astro/maza-adhyatma/dr-mona-chimote/sagun-nirgun/articleshow/49914363.cms", "date_download": "2019-11-22T00:04:52Z", "digest": "sha1:AMT7P4A3KRT2AVDUUJ7UROB4A6U7TXTI", "length": 21991, "nlines": 259, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "dr mona chimote News: संवेदना आणि निर्विकारता - sagun nirgun | Maharashtra Times", "raw_content": "\nप्रा. डॉ. सुजय पाटील\nप्रा. आर. एस. जैन\nडॉ. वीरा राठोड सारेच पाय मातीचे..\nडॉ. न. म. जोशी\nडॉ. सु. भि. वराडे\nप्रा. डॉ. यशवंत पाटणे\nप्रा. डॉ. यशवंत पाटणे\nप्रा. डॉ. रमेश जाधव\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'WATCH LIVE TV\nफ्रान्समध्ये अतिरेक्यांनी केलेल्या भयंकर क्रूर हल्ल्याने संपूर्ण जग ढवळून निघाले. त्याआधी तुर्कस्थानाच्या समुद्रकिनाऱ्यावर सापडलेल्या चिमुरड्या आयलानचा मृतदेह आणि त्याच्या छायाचित्राने सबंध जग हादरले. त्याआधी इराक-इराणच्या परिसरात लोकांना रांगेत उभे करून त्यांवर गोळ्या झाडणारे कृत्यदेखील अतिशय भीषण होते.\nफ्रान्समध्ये अतिरेक्यांनी केलेल्या भयंकर क्रूर हल्ल्याने संपूर्ण जग ढवळून निघाले. त्याआधी तुर्कस्थानाच्या समुद्रकिनाऱ्यावर सापडलेल्या चिमुरड्या आयलानचा मृतदेह आणि त्याच्या छायाचित्राने सबंध जग हादरले. त्याआधी इराक-इराणच्या परिसरात लोकांना रांगेत उभे करून त्यांवर गोळ्या झाडणारे कृत्यदेखील अतिशय भीषण होते. मुंबईतील २६/११च्या अतिरेकी-अमानुष हल्ल्यात कित्येक निरपराधांचे बळी गेलेत. ११ सप्टेंबर २००१ रोजी अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्याने तर साऱ्या जगाचाच थरकाप उडाला. विविध देशांत घडलेल्या या सर्व घटना मानवी संस्कृतीच्या इतिहासातील अतिशय वाईट घटना आहेत. आज प्रसारमाध्यमांनी जागतिक स्तरावर घडणाऱ्या घटनांविषयीचे दृश्य व माहिती आपल्यापर्यंत पोचवून आपले संवेदनविश्व जागृत केले आहे. ही एकूण मानवी जीवनाच्या अवकाशातील महत्त्वपूर्ण बाब आहे.\nआपण जगत असणारा सभोवताल अशा अनेक अनाचारी गोष्टींनी व्यापलेला असतो. अमर्त्य सेन यांनी ‘Idea of Justice’ या ग्रंथात केलेल्या मांडणीने आपले संवेदनविश्व अधिक विस्तारून त्याला जमीन मिळवून देऊ शकते. आपल्या समोर प्रकर्षाने येणाऱ्या अशा अनेक घटनांपेक्षा कितीतरी गोष्टी या समाजात अदृश्य राहतात. आपण सर्व जबाबदारी प्रसारमाध्यमांवर सोपवून निश्चिंत राहतो. पण हे कितपत योग्य ठरते खरे म्हणजे या वर्तमान गुंतागुंतीच्या काळाला हेरून आपल्याला बोलता यायला हवे, लिहिता यायला हवे. अगदी आपल्या घरी, शेजारी व सभोवताली असंख्य हिंसक घटना आपण बघत असतो. कित्येकदा सहनही करतो. शिवाय राज्य-देशपातळीवर कितीतरी जातीय अत्याचार, स्त्रिया आणि बालकांविरुद्ध घडणाऱ्या हिंसा आणि आर्थिक शोषण यांसारखे कितीतरी क्रौर्य आपल्याला वेढलेले दिसून येते. तरीपण आपण चुप्पी साधून असतो. आपल्या व्यवस्थेत निर���राधांचे जाणारे बळी आणि होणाऱ्या शोषणाविषयी आपण सामान्य माणूस म्हणून बहुधा निर्विकार असतो.\nही निर्विकारता घालवण्यासाठी आपले संवेदन जागृत होणे गरजेचे आहे. आपल्या अवती-भवती घडणाऱ्या हिंसेविषयी, शोषणाविषयी संवेदन बाळगायला हवे. केवळ आपापसात बोलून, सोशल मीडियावर संवेदनांचे आदान-प्रदान करून वा निव्वळ हळहळ व्यक्त करून चालणार नाही. या घटनांच्या अवरोधासाठी, त्यावरील प्रतिबंधासाठी आपण काहीतरी कृती केली पाहिजे. घटनेने अनेक अधिकार आपणास दिले आहेत. अनेक बाबींची माहिती आपल्याला असते. त्याचा उपयोग सामूहिक पातळीवर करता यायला हवा. काहीवेळा आपली मध्यस्थी एखाद्याला सुरक्षितता प्रदान करू शकते. आपली ओळख वा शब्दाने कुणाचे प्राण वाचू शकतात. काहीवेळा आपल्या हस्तक्षेपाने एखाद्यावरील अत्याचार कायमचा संपुष्टात येऊ शकतो. पण यासाठी गरज आहे ती भूमिका घेण्याची.\nप्रत्यक्ष कृतिशीलता हीच आपल्या जिवंतपणाची व सुशिक्षितपणाची एकमेव खूण आहे. आणि खरे संवेदन अनुभवण्यासाठी आपल्याला धर्म, जात, वर्ग, लिंग यांवर आधारित भेदांच्या कक्षा ओलांडाव्या लागतील. करुणेचा अंत:स्वर तोपर्यंत आपल्यापासून दुरापास्त राहील. आपल्यापासून दूरवर घडणाऱ्या घटनांबाबत आपण उत्कटतेने जरूर व्यक्त व्हावे, मात्र आपल्या जवळ घडणाऱ्या घटनांबाबत आपण निर्विकार राहून चालणार नाही. आपले संवेदन जागृत ठेवून त्याविषयी भूमिका घेणे, ही संवेदनांची अदृश्य बाजू असते. त्याविषयी आपण बहुधा अनभिज्ञ असतो. काहीवेळा जाणीवपूर्वक कानाडोळा करतो. असंवेदनांचे दडपण आपण झुगारून देणार नाही, तोपर्यंत आमचे स्वर बोथट राहतील. स्वत:सह सभोवतालाविषयी निर्विकार असतील. आपल्याला घेरू पाहणारे दगडी निर्विकारपण भेदण्यासाठी आम्हाला पहिल्यांदा भेदातीत व्हावे लागेल, जी खऱ्या अर्थाने संवेदनांना जागृत करू शकेल नि निर्विकारतेचे आवरण दूर करण्यास भाग पाडेल.\nडॉ. मोना चिमोटे:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nअभिनेत्री प्राजक्ता माळी अडचणीत; जामीनपात्र अटक वॉरंट जारी\nLive महाराष्ट्र सत्तापेच: दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांची पत्रकार परिषद\nपवारांच्या 'त्या' वक्तव्यामुळं शिवसैनिकांमध्ये नाराजी\nशरद पवारांच्या वक्तव्यानं शिवसेना संभ्रमात; प्लान 'बी'वर विचार\nश्रीरामालाही राज्य सोडावं लागलं; इतकं मनाला लावून घेऊ नका; उद्धव यांचा फडणवीसांना टोला\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\n'असा' झाला गायिका गीता माळी यांच्या कारला अपघ...\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nआजचं राशी भविष्य: दि. २१ नोव्हेंबर २०१९\nमुंबईच्या रस्त्यावर धावतेय भन्नाट रिक्षा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nSPG सुरक्षा हटवण्याच्या निर्णयावर प्रियंका गांधींची 'ही' प्र...\n'अशी' आहे जीप कॉम्पास ट्रेलहॉक\nमी दलितविरोधी वक्तव्य केले नाही: बाबा रामदेव\nभाजपच्या नेतृत्वात झारखंड नक्षलवादी मुक्त झाला: शहा\nमथुरेत माकड सफारी सुरू करा; हेमामालिनी यांची उपरोधिक मागणी\n९३ टक्के भारतीयांना H4 अंतर्गत अमेरिकेत व्हिसा\nआजचे मराठी पंचांग: शुक्रवार, २२ नोव्हेंबर २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. २२ नोव्हेंबर २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. २१ नोव्हेंबर २०१९\n२१ नोव्हेंबर २०१९ चे वार्षिक राशीभविष्य\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/50-years-of-balbharati-mandal/", "date_download": "2019-11-22T00:21:41Z", "digest": "sha1:J52BFSBGRDMW45GSZ7TLMOCWBFTRSGD3", "length": 22622, "nlines": 154, "source_domain": "www.saamana.com", "title": "बालभारती रंजक प्रवास | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nधारुर येथील शेतकरी मदत केंद्राला आनंदराव आडसूळ यांची भेट\nलष्करात भरती होण्याची सुवर्णसंधी, जाणून घ्या पद आणि पात्रता\nअमरावती – भीषण अपघातात संपूर्ण कुटुंबाचा जागीच मृत्यू\nपावसाने रडवल्यानंतर चोरांनी लुटले, 345 सोयाबीन पोत्यांसह ट्रकची चोरी\nपक्षविरोधी कारवाया करणाऱ्या माजी गृहमंत्री, आमदार, खासदारांना काँग्रेसची नोटीस\n2021 च्या निवडणुकीत तमीळनाडूचे लोक आपला ‘करिश्मा’ दाखवतील – रजनीकांत\nRoyal Enfield च्या ‘या’ दोन बाईकची हिंदुस्थानात होणार विक्री बंद\nहिंदुस्थानात 12 वर्षाखालील मुलांमध्ये डोळ्याच्या आजारात वाढ, सिग्निफायच्या अहवालातून उघड\nगेम खेळते म्हणून वडिलांनी मोबाईल काढून घेतला, अल्पवयीन मुलीची आत्महत्या\n‘यूएन’मध्ये इस्त्रायल व अमेरिकेविरुद्ध हिंदुस्थानचे मतदान, पॅलेस्टाईनला मदत\nडॉक्टरांनी आधी घेतला रुग्णाचा प्राण, उपचारानंतर केले परत जिवंत\nश्रीलंकेची सत्ता दोन भावांच्या हातात; छोटा भाऊ राष्ट्रपती, मोठा पंतप्रधान\nसेक्स स्कँडलच्या आरोपांमुळे राजपुत्राचा राजीनामा\nगुरूच्या चंद्रावर दिसतेय पाण्याची वाफ, ‘युरोपा’बाबत नासाचे महत्त्वाचे संशोधन\nवेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, रोहितची मागणी मान्य\nगुलाबी चेंडूची ‘निकाल’ लावण्याची परंपरा, वाचा डे-नाईट कसोटीच्या खास गोष्टी\n… म्हणून पहिल्या डे-नाईट कसोटीपूर्वी विराट कोहली चिंतेत\nअलिबागचा निनाद जाधव ठरला ‘रायगड श्री’ चा मानकरी\nसंपूर्ण संघ 7 धावांवर तर सर्व फलंदाज शून्यावर बाद, मुंबईच्या लढतीत…\nसामना अग्रलेख – रोजगार मेला आहे\nलेख – सत्य प्रस्थापित करणारा निकाल\nप्रासंगिक – विद्वतरत्न भाऊजी दप्तरी\nसामना अग्रलेख – दिल्लीच्या रस्त्यावरील दमनचक्र\nरानू मंडलचा ‘तो’ फोटो खोटा, मेकअप आर्टिस्टने शेअर केला ओरिजनल फोटो\nअर्पिताचा आग्रह, ‘सलमान’च्या वाढदिवशीच करणार प्रसूती\nनव्वदच्या दशकातील बोल्ड अभिनेत्रीचे रुपडे पालटले, पाहा तिचे आताचे फोटो\n‘तो’ व्हिडीओ प्रसिद्ध झाला तर माझी पंचाईत होईल\nवजन कमी करण्याची शस्त्रक्रिया ठरू शकते जीवघेणी\nस्वादिष्ट मटन खिमा गुजिया.\nपुरुषांच्यात्वचेवर चमक आणण्यासाठी जाणून घ्या घरगुती उपाय…\nलेख – नकोसा ‘गोडवा’\nरोखठोक – ‘स्वामीं’ना हवे तेच घडेल\nक्वांटम संगणकाची अद्भुत दुनिया\n<< निमित्त >> << मेधा पालकर >>\nशाळेत पहिले पाऊल टाकणाऱया प्रत्येक विद्यार्थ्याचे बालभारतीशी नाते जुळते आणि ते कायमस्वरूपी राहते. हे नातं जोडणाऱ्या बालभारतीची ५० वर्षांची वाटचाल पूर्ण झाली आहे.\nयेरे येरे पावसा तुला देतो पैसा…’, ‘उठा उठा चिऊताई…’ या बडबडगीतांपासून ते अगदी नामवंत साहित्यिकांच्या कवितांची, लेखांची ओळख करून देणाऱ्या बालभारतीने २७ जानेवारीला ५० वर्षांचा प्रवास पूर्ण केला. जून महिन्यात शाळेत पहिलं पाऊल टाकल्यानंतर हातात पडणारे बालभारतीचे पुस्तक ते अलीकडेच माहिती तंत्रज्ञानाशी जुळवून घेत निर्मिती केलेल्या ‘टॉकिंग बुक्स’पर्यंतचा तिचा प्रवासही मोठा रंजक आहे.\nमहाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ व अभ्यास संशोधन मंडळ म्हणजेच बालभारतीची २७ जानेवारी १९६७ साली पुण्यात स्थापना झाली. राज्याचे मुख्य कार्यालय पुण्यात आणि चार ठिकाणी मंडळाची पाठ्यपुस्तक भांडारे व वितरण केंद्र स्थापन झाली. राज्यातील शैक्षणिक संस्थांनी मंडळाकडे नोंदणी केल्यानंतर क्रमिक पुस्तकांची मागणी केल्यास पुस्तक – विक्रेत्यांप्रमाणेच शैक्षणिक संस्थांना पुस्तकांच्या खरेदी किमतीवर १५ टक्के सवलत दिली जाते. पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीबरोबरच मंडळाने इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी स्फूर्तिगीतांचे पुस्तक तयार करून प्रसिद्ध केले. निवडक कविता आणि स्फूर्तिगीतांतील काही गीते निवडून मंडळाने १८ गीतांच्या ध्वनिमुद्रिका प्रकाशित केल्या. त्याचे संगीत दिग्दर्शक वसंत देसाई यांनी केले होते. बालभारती गीत मंजुषा प्रसिद्ध करून या गीतांची स्वरलिपीही उपलब्ध करून देण्यात आली.\nदरवर्षी बालभारती सात कोटींहून अधिक पाठ्यपुस्तकांची निर्मिती करते. भाषेबरोबरच गणित, विज्ञान, समाजशास्त्र सर्व विषयांतील तज्ञांच्या पाठ्यपुस्तक मंडळाने गेली अनेक वर्षे बालभारतीसाठी काम केले आहे. दर्जेदार शालेय पुस्तकांची निर्मिती व्हावी, सर्व विद्यार्थ्यांना माफक दरात पाठ्यपुस्तके उपलब्ध व्हावीत या उद्देशाने मंडळाची स्थापना करण्यात आली. गेल्या ५० वर्षांत पाठ्यपुस्तकांच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांना वाचनीय काही मिळावे यादृष्टीने ‘किशोर’ या मासिकाची निर्मिती बालभारतीकडून करण्यात आली. १९७३ मध्ये किशोरचा पहिला अंक प्रकाशित झाला. दर महिन्याला मासिकाच्या ६५ हजार प्रती छापण्यात येतात, तर दिवाळी अंकाच्या एक लाखापेक्षा जास्त प्रती प्रसिद्ध होतात.\nबालभारतीची वाटचाल आता ई-बालभारतीच्या दिशेने सुरू झाली आहे. व्हिडीओ, कवितांच्या चाली सांगणारे ऑडिओ या तंत्राद्वारे हे साहित्य मोबाइलवरून उपलब्ध होणे शक्य झाले. काळानुरूप बदल करणाऱ्या बालभारतीने सध्याच्या व्हॉटस्अॅपच्या जमान्यात शालेय विद्यार्थ्यांना अॅपच्या माध्यमातून पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अॅपच्या जोडीने इयत्ता सहावीच्या पुस्तकामध्ये प्रायोगिक पातळीवर क्यूआर कोड वापरून पुस्तकांमधील मजकूर अधिक संवादी करण्याचे पाऊलही उचलले. ���ालभारतीच्या पाठ्यपुस्तकांसाठी क्यूआर कोड, व्हर्च्युअल टेक्स्टबुक ऑगमेन्टेड रिऑलिटी हे प्रकल्पही तयार करण्यात आले.\nदरवर्षी बालभारती पहिली ते आठवीच्या पुस्तकांची छपाई करतेच. यंदा नववीची पुस्तके तयार करून निर्मिती करण्याचे कामही बालभारती करणार आहे. त्यामुळे इयत्ता सातवी आणि नववीची पाठ्यपुस्तकेही आता अॅपद्वारे विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली जाणार आहेत.\nनियमित पाठ्यपुस्तकांबरोबरच अल्पदृष्टी विद्यार्थ्यांसाठी ए /५ आकारात पुस्तके उपलब्ध करून दिली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अध्ययन अधिक सुलभ होण्यास उपयोग झाला. नव्या अभ्यासक्रमाची टॉकिंग बुक्स तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. दरवर्षी साधारण अडीच कोटी शिक्षणपूरक साहित्य, कार्यपुस्तिकांची निर्मिती करण्यात येते. अभ्यासक्रमावर आधारित ई-साहित्याच्या निर्मितीमध्ये पहिली ते आठवीपर्यंतची पुस्तके आठ भाषांच्या माध्यमातून तयार केली जातात.\nशाळेत पहिले पाऊल टाकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचे बालभारतीशी जुळलेले नाते हे चिरकाल टिकणारे असते. पहिलीत गिरविलेल्या अक्षरांपासून ते नामवंत लेखकांची ओळख हीच बालभारतीची पुस्तके करून देतात. आता सर्व सालातील पुस्तके बालभारतीने त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करून दिली आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा तो बालपणीचा काळ प्रत्येकाला अनुभवता येणार आहे. शिवाय सोशल मीडियामुळे सर्व पुस्तके आता स्वत:च्या मोबाईलवरही वाचणे सोपे झाले आहे.\n‘ समाजाच्या गरजा विचारात घेऊन बालभारतीने आपले स्वरूप बदलले. राष्ट्रीय स्तरावरील अभ्यासक्रमाबरोबरच बालभारतीने महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाच्या गोष्टींचा अभ्यासक्रमात समावेश करून तो विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे. इयत्ता सातवी आणि नववीसाठी बालभारतीची पुस्तके मोबाईल ऍपवर उपलब्ध करून देण्याचे काम सुरू झाले आहे. या वर्षी इयत्ता नववीची पुस्तके तयार करून, ती छपाई करण्याचे कामही बालभारतीकडे आहे. यापुढेही बालभारतीची वाटचाल प्रगतीच्या दिशेने आणि काळाशी सुसंगत राहणार आहे.’ – सुनील मगर, बालभारतीचे संचालक\nसामना अग्रलेख – रोजगार मेला आहे\nलेख – सत्य प्रस्थापित करणारा निकाल\nप्रासंगिक – विद्वतरत्न भाऊजी दप्तरी\nधारुर येथील शेतकरी मदत केंद्राला आनंदराव आडसूळ यांची भेट\nपक्षविरोधी कारवाया करणाऱ्या माजी गृहमंत्री, आमदार, खासदारांना काँग्रेसची नोटीस\n2021 च्या निवडणुकीत तमीळनाडूचे लोक आपला ‘करिश्मा’ दाखवतील – रजनीकांत\nलष्करात भरती होण्याची सुवर्णसंधी, जाणून घ्या पद आणि पात्रता\n‘यूएन’मध्ये इस्त्रायल व अमेरिकेविरुद्ध हिंदुस्थानचे मतदान, पॅलेस्टाईनला मदत\nRoyal Enfield च्या ‘या’ दोन बाईकची हिंदुस्थानात होणार विक्री बंद\nवेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, रोहितची मागणी मान्य\nहिंदुस्थानात 12 वर्षाखालील मुलांमध्ये डोळ्याच्या आजारात वाढ, सिग्निफायच्या अहवालातून उघड\nगेम खेळते म्हणून वडिलांनी मोबाईल काढून घेतला, अल्पवयीन मुलीची आत्महत्या\nअमरावती – भीषण अपघातात संपूर्ण कुटुंबाचा जागीच मृत्यू\nपावसाने रडवल्यानंतर चोरांनी लुटले, 345 सोयाबीन पोत्यांसह ट्रकची चोरी\nपरभणी – युवकाचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू, नातेवाईकांचा गोंधळ\nया बातम्या अवश्य वाचा\nसामना अग्रलेख – रोजगार मेला आहे\nलेख – सत्य प्रस्थापित करणारा निकाल\nप्रासंगिक – विद्वतरत्न भाऊजी दप्तरी\nधारुर येथील शेतकरी मदत केंद्राला आनंदराव आडसूळ यांची भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://blogs.maharashtratimes.indiatimes.com/sona-ani-maati/womens-health-problems/", "date_download": "2019-11-21T23:42:43Z", "digest": "sha1:U3ZLWOQNVAXA3ZK6D7B6RUJXPH7P4NT3", "length": 25205, "nlines": 159, "source_domain": "blogs.maharashtratimes.indiatimes.com", "title": "womens health problems - Maharashtra Times Blog", "raw_content": "\nSeptember 20, 2018, 9:04 am IST शर्मिला कलगुटकर in सोनं आणि माती | आरोग्य\nस्त्रियांचे आरोग्य हा अतिशय महत्त्वाचा विषय असला तरीही तो दुर्लक्षित राहिला आहे. सामाजिक आर्थिकदृष्या आजही पिछाडीवर असलेल्या मुस्लीम महिलांचे आरोग्याबद्दल राज्य महिला आयोग आणि भारतीय मुस्लीम महिला आंदोलन यांनी संयुक्तरित्या मुंबईमध्ये अभ्यास केला. या अभ्यासातून मुस्लीम समाजातील महिलांच्या आरोग्याच्या समस्यांकडे तातडीने लक्ष देण्याची गरज अधोरेखित झाली आहे.\nशिक्षणामुळे आत्मभान आलेल्या मुस्लीम समाजातील मुली आता स्वतःच्या आशाआकांक्षा, स्वप्नांविषयी अधिक खुलेपणाने बोलू लागल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणी असणारा त्यांचा वावरही आता अधिक ठाशीवपणे पुढे येताना दिसतो. निर्णयप्रक्रियेमध्ये सहभाग हवा यासाठी त्यांचा आग्रह वाढता आहे. हा सकारात्मक बदल असला तरीही आरोग्याच्या पातळीवर मात्र तो दिसत नाही. भारतीय मह���ला मुस्लीम आंदोलन आणि राज्य महिला आयोग यांनी एकत्रितपणे मुंबईतल्या मुस्लीम बहुल वस्त्यांमध्ये सर्वेक्षण केले. त्यात १८ ते ४५ या वयोगटातील मुस्लीम महिलांच्या आरोग्याचा अभ्यास करण्यात आला. त्यावेळी पुढे आलेले निष्कर्ष हे धक्कादायक आहेत.\nकेवळ गर्भधारणेनंतर वैद्यकीय मदत घेणाऱ्या मुस्लीम महिलांचे प्रमाण सर्वाधिक आहे. इतर अनेक शारीरिक त्रासांसाठी दुखणी अंगावर काढण्याची सवय या महिलांमध्ये दिसून येते. वेदनाशामक गोळ्या खाल्ल्या की तेवढ्यापुरता बरं वाटतं त्यामुळे पुन्हा त्यासाठी वैद्यकीय उपचार कशाला घ्यायचे, हा गैरसमज त्यांच्यामध्ये दांडगा आहे. शारिरिक, मानसिक, प्रजनन अनारोग्यामध्ये कोणते पैलू महत्त्वाचे आहेत, उपचारांची गरज मुलींना केव्हा व कशासाठी हवी आहे या मुद्द्यांवर त्यांच्याशी कुणीही मोकळेपणाने साधा संवादही साधलेला नाही. ज्या महिलांना उपचारासाठी आरोग्यकेंद्रामध्ये जायचे आहे त्यांना सार्वजनिक रुग्णालयांखेरीज इतर पर्याय सहजसाध्य नाही. जोगेश्वरी, माहिम, महाराष्ट्र नगर, ज्ञानेश्वर नगर या ठिकाणी असणाऱ्या पालिकेच्या आरोग्यकेंद्रामध्ये उपलब्ध असलेल्या सगळ्याच वैद्यकीय सुविधा तत्परतेने मिळत नाही.\nमुंबईमध्ये बेहरामपाडा, भारतनगर, निर्मलनगर, टाटा कॉलनी, ज्ञानेश्वर नगर, लोहिया नगर, कलिना, गोळीबार नगर, सांताक्रूझ या ठिकाणी असलेल्या मुस्लीम बहुल परिसरामध्ये हा अभ्यास करण्यात आला. कुटुंबनियोजनाची साधने, प्रजनन आरोग्य, मानसिक आरोग्य, नैराश्य, सांधेदुखी, घरामध्ये येणाऱ्या सूर्यप्रकाशाचे प्रमाण, आहार, वजन, उंची अशा प्रत्येक सूक्ष्मबाबींवर या अभ्यासामध्ये समावेश करण्यात आला आहे. या वस्त्यांमध्ये दाटीवाटीने राहणारी कुटुंब सातत्याने वाढती आहेत. त्यामुळे घरामध्ये सूर्यप्रकाश येत नाही. त्यातून आजारांची तीव्रता तर वाढतेच, नव्या आजारांची लागण होण्याचं प्रमाणही त्याच वेगाने वाढते आहे. या व्याधीमागील नेमके कारण न शोधता वेदनाशामक गोळ्या खाऊन अंगावर आजार काढणाऱ्या महिलांना यात आरोग्यासाठी धोका आहे असं चुकूनही वाटत नाही.\nया सर्वेक्षणामध्ये आरोग्याच्या अनेक तक्रारींवर वा ज्या मुळे अनारोग्याचे विविध समस्या निर्माण होतात त्यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. सर्वेक्षण करण्यात आलेल्या २० टक्के महिलांमध्ये कोणत��या ना कोणत्या प्रकारचे आजार दिसून आले आहेत. ३३ टक्के महिलांना त्यांचे नेमके वजन किती आहे याची कल्पना नाही, सहा टक्के महिलांचे वजन ३५ किलोपेक्षा कमी आहे तर १२ टक्के महिलांचे वजन हे ३६ ते ४५ किलो आहे. २१ टक्के महिलांचे वजन ४६ ते ५५ किलो आहे. चाळीस टक्के महिलांना विविध प्रकारचा मासिक पाळीचा त्रास होतो. अतिरिक्त रक्तस्त्रावाचे प्रमाण बारा टक्के महिलांमध्ये आहे, या तक्रारीसाठी ३३ टक्के महिलांनी कधीही वैद्यकीय मदत घेतलेली नाही. सर्वेक्षणातील महिलांमध्ये वंधत्वाच्याही तक्रारी वाढत्या आहे. ३५ टक्के स्त्रियांमध्ये विविध कारणांमुळे गर्भधारणा होऊ शकलेली नाही. १७ टक्के जणी असह्य झाल्यानंतर वेदनाशामक गोळ्या खातात. तर १४ टक्के महिलांना शौचास जाण्यापूर्वी मशेरी लावावी लागते, ११ जणींना गुटख्याशिवाय काम करण्याची किक येत नाही, चार टक्क्यामध्ये तंबाखूचे व्यसन वाढते आहे. या व्यसनामुळे दातांचे, श्वसनमार्गाच्या विकारामध्ये होणारी वाढ दुर्लक्षित आहे. शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्याशी निगडितही अनेक गोष्टी दुर्लक्षित आहे. २० टक्के महिला या नैराश्यग्रस्त असून ४३ टक्के महिलांमध्ये राग झटकन येतो, तर २६ टक्के स्त्रिया विविध कारणामुळे शारिरिक हिंसेच्या शिकार होतात, तर दहा टक्के महिलांमध्ये शारीरिक हिंसा होते.\nअनारोग्याच्या गर्तेत सापडलेल्या वीस टक्के महिलांपैकी सहा टक्के महिलांना उच्चरक्तदाबाचा त्रास आहे तर तीन टक्के महिला या दमा, मूत्रपिंडाचे विकार, त्वचाविकारांमुळे त्रस्त आहेत. ४४ टक्के महिलांनी एक ते पाच वर्षाच्या कालावधीत विविध शारिरिक समस्यांकडे दुर्लक्ष केले आहे. पोषक आहार हा आरोग्याच्या दृष्टीकोनातून सर्वात महत्त्वाचा घटक असला तरीही सर्वेक्षणातील १६४ महिलांनी तीनवेळा पोषक आहार घेता येत नाही, जेमतेम पोट भरता येतं असेही मोकळेपणाने सांगितले आहे.\nसतत उदास वाटणं, रडू येणं, नैराश्यग्रस्ततेमुळे दैनदिन कामामधला रस कमी होणं, सतत झोप येण्याच्या तक्रारीही या महिलांमध्ये वाढत्या आहेत. मासिक पाळीतील वाढत्या रक्तस्त्रावामुळे हिमोग्लोबीनची पातळी कमी होते, त्यातून संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढते याची माहितीही या स्त्रियांना नाही. लघवीची कळ तासन्तास दाबून ठेवल्यामुळे या महिलांमध्ये मूत्रमार्गाचा संसर्ग वाढता आहे. पाण��� प्यायले वा जास्त खाल्ले तर शौचालयांची सुविधा नसल्यामुळे जाता येत नाही हे अवघड दुखणंही या महिलांनी यात सांगितले आहे. पालिकेची जी शौचालये माहिम, महाराष्ट्रनगर, जोगेश्वरी, धारावीच्या भागामध्ये आहेत ती पे अण्ड यूज पद्धतीची आहेत.त्यामुळे प्रत्येक कुटुंबाला हा खर्च सोसवणारा नाही, त्यापेक्षा शौचालयांचा वापर न करण्याचा पर्याय या महिलांकडे राहतो. सार्वजनिक सुविधांची अनुपलब्धता आणि त्याचे महिला आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा विस्तृत पटही या सर्वेक्षणामध्ये मांडला आहे. या मुस्लीम बहुल वस्त्यांमध्ये सूर्यप्रकाशाचा अभाव आहे, आरोग्याच्या प्रश्नांची जाणीव नाही. पुरेशी झोप नसल्याच्या तक्रारी तीस टक्के महिलांनी केल्या आहेत.\nया सर्वेक्षणातील निष्कर्षांचा जितका गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे, तितकीच गरज या महिलांना मिळणाऱ्या आरोग्यसुविधा कशा आहेत, हे पाहण्याचीही आहे. वांद्रे आणि सांताक्रूझ पूर्वेकडील भागामध्ये मुस्लीम वस्त्यांचे प्रमाण वाढते असले तरीही तिथे आजही सर्वसामान्यांना परवडणारी पालिकेची सक्षम आरोग्यसेवा नाही. खासगी रुग्णालयामध्ये जाऊन उपचार घेण्यासाठी या महिलांकडे पैसे नाहीत, क्रयशक्ती नाही अन् पैसे खर्च करण्याचा अधिकारही नाही. आरोग्य हा सर्वच घटकांच्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा असला तरीही सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक पातळीवर पिछाडीवर असलेल्या या महिलांच्या आरोग्याचा प्रश्न गुंतागुंतीचा झाला आहे. मौहल्ला दवाखान्यांची संकल्पना शहरात काही ठिकाणी जोर धरू लागली असली तरीही तीदेखील अद्याप स्त्रीकेंद्री झालेली नाही. जिथे मध्यमवर्गाला वैद्यकीय उपचारांचे आकडे पाहून तोंडाला फेस येतो तिथे सामाजिकदृष्ट्या दुर्लक्षित राहिलेल्या या महिलांनी कोणाकडे अपेक्षेने पाहायचे आहे याचं उत्तरही यंत्रणेला द्यावं लागणार आहे \nडिस्क्लेमर : उपरोक्त लेखातील मते लेखकाची व्यक्तिगत मते आहेत.\nमहाराष्ट्र टाईम्स मध्ये खास प्रतिनिधी म्हणून कार्यरत. सामाजिक विषयांवर लेखन. भवतालचे बदल, माणसांचे वर्तन, समूहांच्या प्रश्नांसह आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न या ब्लॉगच्या माध्यमातून करणार आहे.\nमहाराष्ट्र टाईम्स मध्ये खास प्रतिनिधी म्हणून कार्यरत. सामाजिक. . .\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | मराठीत लिह�� (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्च्युअल की-बोर्ड\nअक्षरे आणखी बसतील: 3000\nसमीक्षक होण्याचा पहिला मान मिळवा.\nटाइम्स पॉइंटविषयी अधिक माहिती घ्या.\nटाइम्स पॉइंटविषयी अधिक माहिती घ्या.\nही प्रतिक्रिया आक्षेपार्ह वाटते का\nतुमचं म्हणणं अॅडमिनपर्यंत पोहोचवण्यात आलं आहे. खालीलपैकी एक कारण निवडा आणि सबमिट बटण दाबा. त्यामुळं आमच्या नियंत्रकांना सूचना मिळेल व कारवाई करता येईल.\nविशिष्ट समाजाविरोधात द्वेष पसरवणारी भाषा\nटाइम्स पॉइंटविषयी अधिक माहिती घ्या.\nमहाराष्ट्र टाईम्स मध्ये खास प्रतिनिधी म्हणून कार्यरत. सामाजिक विषयांवर लेखन. भवतालचे बदल, माणसांचे वर्तन, समूहांच्या प्रश्नांसह आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न या ब्लॉगच्या माध्यमातून करणार आहे.\nमहाराष्ट्र टाईम्स मध्ये खास प्रतिनिधी म्हणून कार्यरत. सामाजिक. . .\nजे महाराष्ट्राच्या मनात, तेच पवारांच्या.. \nहा शाप कधी संपणार\nमदत हातात कधी मिळणार\nवीस वर्षांनंतर त्याच वळणावर\nकर्तारपूर कॉरिडॉर नावाचे मैत्र\nजे महाराष्ट्राच्या मनात, तेच पवारांच्या.. \nहा शाप कधी संपणार\nमदत हातात कधी मिळणार\nवीस वर्षांनंतर त्याच वळणावर\nकर्तारपूर कॉरिडॉर नावाचे मैत्र\nजे महाराष्ट्राच्या मनात, तेच पवारांच्या.. \nअमित शाह कुठे आहेत\nभाजपला झालंय तरी काय राजकारण चारा छावण्यांचे राजेश-कालरा क्या है \\'राज\\' राजकारण चारा छावण्यांचे राजेश-कालरा क्या है \\'राज\\' congress maharashtra नरेंद्र-मोदी भाजपला झालंय तरी काय congress maharashtra नरेंद्र-मोदी भाजपला झालंय तरी काय शिवसेना india bjp काँग्रेस election rahul-gandhi कोल्हापूर भाजप shivsena mumbai ‘अच्छे दिन’साठी आम्ही तयार आहोत का शिवसेना india bjp काँग्रेस election rahul-gandhi कोल्हापूर भाजप shivsena mumbai ‘अच्छे दिन’साठी आम्ही तयार आहोत का अनय-जोगळेकर पुणे श्रीमंतीसाठीची विकृत वाटचाल राजकारण राजकारण चारा छावण्यांचे विजय-चोरमारे\nनवे लेखक आणखी »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/navvodattarinataka-news/story-of-creation-mitra-marathi-natak-1169827/", "date_download": "2019-11-22T01:08:40Z", "digest": "sha1:4R2SSRZPH6HVBOGEXNGWIWWNPKP2J2F6", "length": 44695, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "‘मित्र’ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनायजेरियन नागरिकांना घर भाडय़ाने देणाऱ्या ५ जणांवर गुन्हा\nसिडकोच्या घरांची सोडत आगरी कोळी भवनात\nवाहतूक कोंडीवरून नगरसेवक आक्रमक\nकांदा दराची च��ाई सुरूच\nधुळ्यात महाआघाडीचा प्रयोग यशस्वी होणार\nमी पडत्या फळाची आज्ञा घेऊन पुण्याला त्यांच्या घरी गेलो आणि नाटक वाचायला ताब्यात घेतलं.\n‘मित्र’ नाटकाला ‘हॉरोवित्झ अ‍ॅण्ड मिसेस वॉशिंग्टन’ या हेन्री डेंकरच्या कादंबरीचा आधार आहे.\n२००२ साल. सप्टेंबर-ऑक्टोबरचा महिना होता. मला एके दिवशी अचानक डॉ. श्रीराम लागूंचा पुण्याहून फोन आला. म्हणाले, एक नाटक वाचलंय, तुला वाचायला द्यायचं आहे. मी पडत्या फळाची आज्ञा घेऊन पुण्याला त्यांच्या घरी गेलो आणि नाटक वाचायला ताब्यात घेतलं. डॉ. शिरीष आठवलेंनी लिहिलेलं नाटक. शिरीष आठवले एक चांगले अभिनेते आहेत हे मला माहीत होतं. त्यांचं ‘कन्यादान’ या विजय तेंडुलकरांनी लिहिलेल्या नाटकातलं काम मी पाहिलं होतं. पण लेखक म्हणून त्यांचा आणि माझा परिचय झाला नव्हता. डॉ. लागूंनी मला नुसतं नाटक वाचायला सांगितलं. स्वत:ची त्यावरची प्रतिक्रिया दिली नव्हती. मी नाटक वाचलं. मला ते खूपच आवडलं. मी डॉक्टरांना माझं प्रामाणिक मत दिलं. तेव्हा ते म्हणाले, ‘मलाही आवडलंय. मला दादासाहेबांचं काम करायचं आहे. तू नाटक दिग्दर्शित करशील का’ मला खूपच आनंद झाला. मी क्षणाचाही विलंब न करता होकार दिला. आयुष्यात जपून ठेवावा अशा क्षणांपैकी तो एक होता. डॉक्टरांनी नाटक वाचायला देताना ‘मला आवडलंय’ अशी स्वत:ची प्रतिक्रिया देऊन माझ्यावर दबाव टाकला नाही. मला हे फार महत्त्वाचं वाटलं. माझ्या होकारानंतर माझी आणि डॉक्टरांची थोडीशी चर्चा झाली. मग मी शिरीष आठवलेंशी बोललो. अशा रीतीने ‘मित्र’ नाटक सादर व्हावं या दिशेनं पहिलं पाऊल उचललं गेलं.\nलेखक आणि दिग्दर्शक या नात्याने आम्ही नाटकावर चर्चा केली. पण जोवर निर्माता मिळत नाही तोवर त्यावरची चर्चा ही निव्वळ विचारांची देवाणघेवाण असते. २००२-२००३ मध्ये नाटकांना चांगली गर्दी होत असे. त्यामुळे निर्माते वेगवेगळ्या प्रकारची नाटकं करायला उत्सुक असत. शिवाय डॉ. लागूंसारखा उत्तम अभिनेता नाटकात काम करायला तयार होता, ही निर्मात्यांसाठी पर्वणीच होती. त्यामुळे ‘मित्र’सारख्या नाटकाला निर्माता मिळणं अवघड नव्हतं. पण माझ्या मनात एकच निर्माता होता- ज्याच्याबरोबर माझं उत्तम टय़ूनिंग होतं. ‘सुयोग’चा सुधीर भट. माझा अत्यंत लाडका निर्माता आणि मुख्य म्हणजे अतिशय जवळचा मित्र. मी सुधीरला ‘मित्र’- बद्दल सांगितलं. मला का कुणास ठाऊक, हे नाटक सुधीरच्या गळी उतरवणं कठीण जाईल असं वाटलं होतं. खरं तर कारण मला माहीत होतं. नाटकात व्हीलचेअर होती आणि नाटक आजारी माणसावरचं होतं. या दोन्ही गोष्टी आमच्या सुधीरला वज्र्य. पण माझा अंदाज चुकला. डॉक्टर काम करणार असं म्हटल्यावर हा गृहस्थ नाटकाचं वाचन वगैरे न करताच तयार झाला. तरी मी त्याला जुजबी कथानक सांगितलं. ते ऐकून न ऐकल्यासारखं करीत त्यानं मला प्रश्न विचारला, ‘डॉक्टरांबरोबर कोण’ मी म्हटलं, ‘माझी अत्यंत आवडती अभिनेत्री ज्योती चांदेकर.’ मी, डॉ. लागू आणि शिरीष आम्हा तिघांच्याही मनात सावित्रीबाईंचं काम करायला ज्योतीचंच नाव होतं. सुधीरला ही पात्रयोजना मान्य झाली आणि खऱ्या अर्थानं ‘मित्र’ या नाटकाचा प्रयोग सादर होण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू झाली. डॉक्टरांबरोबर मीटिंग झाली. शिरीष आणि सुधीरचंही बोलणं झालं आणि नाटकाच्या तालमींना सुरुवात झाली.\n‘मित्र’चे तंत्रज्ञ कोण असावेत याविषयी माझी आणि सुधीरची चर्चा झाली. राजन भिसे- नेपथ्य, प्रदीप मुळ्ये- प्रकाशयोजना आणि वेशभूषा, अशोक पत्की- पाश्र्वसंगीत. ‘मित्र’च्या प्रयोग परिणामात या तंत्रज्ञांचा फार मोठा सहभाग होता. ‘मित्र’च्या तालमी खूप दिवस सुरू होत्या. तालमी मुंबई, पुणे आणि गोवा अशा तीन ठिकाणी झाल्या. नाटकाच्या प्रत्यक्ष प्रयोगापेक्षा तालमींत जास्त गंमत असते. तालमीत नाटक खुलत जातं. मी आत्तापर्यंत दिग्दर्शित केलेल्या नाटकांपेक्षा याची संरचना वेगळी होती. शिरीषनं आशय-विषयाची मांडणी करण्याची जी पद्धत अवलंबिली होती ती छोटय़ा छोटय़ा प्रवेशांची होती. त्यामुळे प्रयोगात या छोटय़ा छोटय़ा प्रवेशांमध्ये तुटकपणा जाणवू न देता सलग परिणाम साधण्याचं आव्हान यात होतं. पटकथेच्या जवळ जाणारी ही संहिता. म्हणजे पहिल्या अंकात आठ प्रवेश आणि दुसऱ्या अंकात दहा. शिरीषनं छोटे प्रवेश आणि मोठा आशय असा फॉरमॅट ठेवला होता. या नाटकाला पूरक अशा लांबीचे प्रवेश ठेवून आलेख चढवत नेला होता. विजय तेंडुलकरांनाही ‘मित्र’चं लेखन आवडण्याचं हे एक प्रमुख कारण होतं. नाटकाचं नाटकपण कशात आहे त्याच्या नाटक आणि नाटक असण्यातच त्याच्या नाटक आणि नाटक असण्यातच ‘मित्र’ बहुप्रवेशी असलं तरी ते नाटकच होतं. शिवाय ते अतिशय साध्या-सोप्या भाषेत लिहिलेलं होतं. त्यामुळे ते दिग्दर्शित करणं खूप अवघड होतं. याचा प्रयोग आत्त��� प्रेक्षकांसमोर घडतोय इतक्या सहजतेने होणं अत्यावश्यक होतं. नाटक असूनही त्यात कुठेही नाटकीपणा डोकावू नये, ही प्रयोगाची प्रमुख गरज होती.\nनाटकाच्या नावातच त्याचा आशय-विषय स्पष्ट झाला आहे. नाटक मैत्रीबद्दलचं आहे. दादासाहेब पुरोहित आणि सावित्रीबाई रुपवते यांच्या मैत्रीबद्दलचं. दादासाहेबांच्या पत्नीची पुण्यतिथी असते. ते हार आणायला घराबाहेर पडतात तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला कुणीतरी चपलांचा हार घातल्यामुळे दंगल सुरू झालेली असते. त्यात दादासाहेब काही मुलांना अडवायला जातात तेव्हा कुणीतरी फेकलेला दगड डोक्याला लागून ते जखमी होतात. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात येते. तिथे त्यांच्यावर उपचार करीत असताना त्यांना ट्रान्झियट इस्कीमिक अटॅक येतो. त्यात त्यांची उजवी बाजू पॅरलाइज होते. दादासाहेबांची मुलगी अमेरिकेत असते. मुलगा नोकरीसाठी बंगळुरुला. दादासाहेब मुंबईत एकटंच राहणं पसंत करतात. त्यामुळे त्यांचा मुलगा माधव त्यांची देखभाल करायला एक नर्स नेमतो.. सावित्रीबाई. त्या दलित असतात. हट्टी दादासाहेबांचा सरुवातीचा प्रतिकार आणि हळूहळू त्या नकाराचं मैत्रीतलं रूपांतर. पुरोहित आणि रुपवते यांची मैत्री हा या नाटकाचा मूळ विषय. वरकरणी साध्या-सोप्या वाटणाऱ्या या नाटकाला सामाजिक , राजकीय आणि आपसातले नातेसंबंध असे अनेक पैलू आहेत. खोलात शिरल्यावर हे पदर उलगडायला लागतात. असंख्य अंत:प्रवाह असलेलं हे नाटक मला तेव्हाही महत्त्वाचं वाटलं होतं, आजही वाटतं.\n‘मित्र’ नाटकाला ‘हॉरोवित्झ अ‍ॅण्ड मिसेस वॉशिंग्टन’ या हेन्री डेंकरच्या कादंबरीचा आधार आहे. अमेरिकेत गाजलेली ही कादंबरी. नंतर त्यावर अमेरिकेत नाटकही झालं. ‘मित्र’चं कथानक तसं जगाच्या पाठीवर कुठंही घडू शकेल असं आहे. त्यामुळे ते बऱ्याच देशांमध्ये, बऱ्याच भाषांमध्ये सादर केलं जाऊ शकतं. तिरकस विनोद हा या नाटकाचा स्थायीभाव. तोही सहज घडणारा. कथानकातील गुंतागुंतीपेक्षा स्वभावविशेष अधोरेखित करणारा. डॉक्टर आणि ज्योती या दोघांच्याही हे लक्षात आलं होतं. त्यामुळे विनोदाचा पोत लक्षात घेऊन ते अभिनय करीत असत. प्रेक्षक दादासाहेबांच्या हट्टीपणाला हसत असत; पण त्यांची मानसिकताही लक्षात घेत असत. शिरीष आठवलेंनी या नाटकात, मैत्री कशी असावी, यावर भाष्य केलं आहे आणि ते करत असताना त्यांनी नाटय़पूर्ण घटनांचा आधार घेतला आहे. कुठंही आणि कधीच भाषणबाजी केलेली नाही, किंवा उपदेशाचे डोसही पाजलेले नाहीत. म्हणूनच हे नाटक माझ्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. ‘मित्र’ हे वास्तववादी नाटक आहे. आणि सादरीकरणही त्याच पद्धतीचं होतं.\nडॉ. लागूंबरोबर काम करणं नेहमीच आनंददायी असतं. ते जेव्हा नाटकाची निवड करतात तेव्हा त्यात केवळ त्यांची भूमिका चांगली आहे एवढाच निकष नसतो; तर त्यात सामाजिक वा राजकीय विधान असावं, हाही असतो असं मला जाणवलंय. त्यांना नाटकातला वैचारिकआशय अधिक महत्त्वाचा वाटतो आणि त्यात ते जीव ओतून काम करतात. ‘मित्र’मध्ये मैत्री या भावनेचा आधार घेऊन सामाजिक आशय मांडण्यात नाटककार यशस्वी झाला आहे. प्रयोगातसुद्धा याचं भान राखणं अतिशय आवश्यक होतं. डॉक्टरांनी हट्टी दादासाहेब फार परिणामकारकरीत्या साकारले होते. ‘मित्र’च्या लेखनातली खासियत अशी, की त्यात दादासाहेब एक व्यक्तिरेखा उरत नाही, तर स्वत:ची ठाम मतं असणाऱ्या म्हाताऱ्यांचं ते प्रतिनिधित्व करतात. तर सावित्रीबाई या अत्यंत कणखर आणि आत्मसन्मान असणाऱ्या एकटय़ा म्हाताऱ्या स्त्रियांचं प्रतिनिधित्व करतात. म्हणूनच या दोघांतला संघर्ष टोकदार होतो.. आपल्याला हसवता हसवता विचार करायला भाग पाडतो. ज्योती चांदेकर या समर्थ अभिनेत्रीनं सर्व बारकाव्यांसकट सावित्री उभी केली होती. नाटक जरी वास्तववादी असलं, तरी त्यातली सर्वच महत्त्वाची पात्रं समाजातील त्या- त्या वयाच्या व मानसिकतेच्या व्यक्तींचं प्रतिनिधित्व करणारी होती. प्रत्येक व्यक्तिरेखेचं वागणं त्या- त्या माणसांच्या परिघात पाहता योग्यच होतं. नाटकात संघर्ष जरूर होता; पण प्रेक्षकांपर्यंत जाणारा संदेश मात्र सकारात्मक होता. मुळात कुणीच वाईट नसतानाही संघर्ष निर्माण होऊ शकतो, आणि तो परिस्थितीमुळे निर्माण होऊ शकतो. संघर्ष परिस्थितीमुळे निर्माण झालेला असल्यानं त्यातून मार्गही निघतो. ‘मित्र’मध्ये लेखक शिरीष आठवलेंनी हे अधोरेखित केलेलं आहे. त्यामुळं प्रयोगातही ते अधोरेखित झालं होतं. विशेषत: अभिनयामुळं\nदादासाहेब आणि सावित्रीबाई यांची आपसातली तेढ या नाटकात संवादांतून दाखवली आहे. त्यामुळे संवादलेखनात नेमकेपणा असणं आवश्यक होतं. दादासाहेब आणि सावित्रीबाई प्रथम एकमेकांना भेटतात तेव्हापासूनच त्यांच्यातल्या शाब्द���क चकमकींना सुरुवात होते. माधव- म्हणजे दादासाहेबांचा मुलगा सावित्रीबाईंबद्दल त्यांना सांगतो तेव्हा ते म्हणतात, ‘‘तुला सांगायला लाज नाही वाटत माझी काळजी घ्यायला तू एका दलित बाईला बोलावणार माझी काळजी घ्यायला तू एका दलित बाईला बोलावणार या लोकांनीच माझ्यावर हल्ला केला होता. विसरलास या लोकांनीच माझ्यावर हल्ला केला होता. विसरलास मी त्या बाईला घरात पाऊलसुद्धा टाकू देणार नाही.’’ सावित्रीबाई दादासाहेबांचं बोलणं ऐकतात आणि म्हणतात, ‘‘तुमची गैरसोय होऊ नये म्हणून मी एक-दोन दिवस काम करीन. तोपर्यंत तुम्ही दुसरी बाई बघा. ब्राह्मणाची बघा. त्यांना बरं वाटेल.’’ अशा प्रकारच्या जुगलबंदीनं सुरुवात झालेल्या, स्वत:ची ठाम मतं असलेल्या दोन ज्येष्ठ नागरिकांच्या मैत्रीबद्दलचं हे नाटक म्हणजे केवळ चमकदार संवादांची लडी नाही, तर त्यापलीकडचा सामाजिक आशय मांडणारं एक नाटय़ात्म विधान आहे. एकदा सावित्रीबाई दादासाहेबांना भाकरी खायला देतात. उजव्या हाताने खायला सांगतात. त्यावर दादासाहेब म्हणतात, ‘‘मला भाकरी खायला दिलीत. मला छळण्यासाठी तुम्ही हे करताय. तुम्हाला हे दाखवून द्यायचं होतं, की मला साधी भाकरीसुद्धा तोडता येत नाही. मी कसा अपंग आहे.’’ अशा प्रकारची बोलणी खाऊनही सावित्रीबाई जिद्दीनं दादासाहेबांकडे काम करतात. कारण कुठंतरी त्यांच्या माणूसपणावर सावित्रीबाईंचा विश्वास असतो. त्यांचा राग वा तुसडेपणा हा मुखवटा आहे, तो कधीतरी गळून पडेल याची खात्री असल्यामुळेही त्या दादासाहेबांना साथ देण्याचा निर्णय घेतात. आणि त्यांचा निर्णय बरोबर निघतो. हळूहळू पुरोहित आणि रुपवते एकमेकांना सहन करायला लागतात. दादासाहेबांना सावित्रीबाईंची सवय व्हायला लागते. आणि जातपात, धर्म यापलीकडे जाऊन त्यांची निखळ मैत्री होते. नवऱ्याच्या पश्चात ताठ मानेनं जगणाऱ्या सावित्रीबाईंकडे दादासाहेब आदरानं बघायला लागतात. ते एकमेकांशी मोकळेपणानं बोलायला लागतात तेव्हा दादासाहेब म्हणतात, ‘‘मिसेस रुपवते, काय गंमत आहे नाही- माणसांच्या जाती वेगळ्या असल्या तरी सुखदु:खं सारखीच असतात.’’ सावित्रीबाईंच्या हे लक्षात आलेलं असतं की, दादासाहेबांचा हट्ट त्यांचं अस्तित्व आणि स्वातंत्र्य हिरावून घेतलं जाऊ नये यासाठी आहे.\n‘मित्र’मध्ये पुरोहितांचं आजारपण रूपकासारखं वापरलं गेलं आहे. मला आजही हे नाटक महत्त्वाचं वाटण्याचं हेही एक कारण आहे. आपल्या प्रगतिशील देशात या काळातही जातपात, धर्म पाळण्याच्या नादात भेदभाव करण्याच्या रोगापासून आपली सुटका झालेली नाही. आणि या रोगातून मुक्तता होण्यासाठी मैत्री हा उत्तम उपाय आहे. ‘मित्र’मध्ये भिन्नलिंगी मैत्रीच्या नात्याकडे जितक्या समंजसपणे पाहिलं गेलं आहे तितक्याच सहिष्णुतेनं दलित आणि ब्राह्मण यांच्या मैत्रीकडे पाहिलं गेलं आहे. आपल्या देशातली आजची परिस्थिती लक्षात घेता प्रत्येकाच्या स्वातंत्र्याचा आदर करणारी, काळ कितीही वेगानं बदलला तरी माणुसकीची मूल्यं जोपासणारी मैत्री हीच आपल्या आजूबाजूला असलेल्या अशांत परिस्थितीकडे खुलेपणाने आणि निकोप दृष्टीनं पाहण्याची बुद्धी देईल.\n‘सुयोग’ने ‘मित्र’ नाटकाचे तीनशेच्या वर प्रयोग केले. नाटकाच्या तालमींमध्ये बरीच चर्चा व्हायची. दादासाहेब उभा करण्यासाठी डॉक्टरांनी ज्या पद्धतीनं शारीरभाषेचा वापर केला होता तो लाजवाब होता. नाटकाच्या सुरुवातीला उजवी बाजू पॅरलाइज झाल्यावर डाव्या हाताचा वाजवीपेक्षा जास्त केलेला वापर दादासाहेबांची अस्वस्थता अधोरेखित करण्यासाठी उपयुक्त ठरला. तसंच आपल्या मुलीकडे अमेरिकेला जाणं टाळण्यासाठी ते सावित्रीबाईंच्या साहाय्यानं अतिरिक्त व्यायाम करतात त्या प्रसंगात डॉक्टर हातातल्या काठीचा ज्या पद्धतीनं वापर करत ते विलक्षणच होतं. मी पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात प्रयोग बघायला बसलो होतो. डॉक्टरांचा चालता चालता तोल जायचा. ते खरंच पडताहेत असं वाटून माझ्या पुढच्या रांगेतला एक माणूस त्यांना मदत करण्याच्या उद्देशानं उठून उभा राहिला आणि मग ओशाळला. माझ्या मते, डॉक्टरांच्या अभिनयाला एका प्रेक्षकानं दिलेली ती दाद होती. ज्योतींनी सावित्रीबाई उभी करताना ती कडक शिस्तीची आहे म्हणून वाक्यांचे शेवटचे शब्द न लांबवण्याचं तंत्र अवलंबलं होतं. फक्त डॉ. तेलंगांशी बोलताना आणि शेवटच्या प्रवेशामध्ये दादासाहेबांशी बोलताना हे तंत्र सोडलं होतं. शिवाय ताठ उभं राहणं आणि नेमके हातवारे करणं या प्रकारच्या छोटय़ा छोटय़ा बारकाव्यांनिशी त्यांनी सावित्रीबाई जिवंत केली होती. त्यांच्यानंतर फैयाजबाईंनीही ‘मित्र’चे बरेच प्रयोग केले. त्यांनी सावित्रीबाई वेगळ्या पद्धतीनं उभी केली. ‘मित्र’मधले इतर कलाकारही यथायो���्य होते. परितोष प्रधान, धनंजय गोळे, वृषाली काटकर, प्रेमचंद वाघमारे ही मंडळी नाटकाचा पोत समजून घेऊन अभिनय करत असत. माझ्यासाठी ‘मित्र’ नाटक दिग्दर्शित करणं हा सुखकारक अनुभव होता.\nया नाटकाला प्रेक्षक प्रतिसादही चांगला मिळाला. तसंच समीक्षकांनीदेखील चांगली समीक्षा लिहिली. रंगभूमीवर तेव्हा कुठल्या एका प्रकारच्या नाटकांची लाट नव्हती. त्यामुळे वैविध्य होतं. काम करायला खूप मजा यायची. ‘मित्र’ करायला विशेष मजा आली कारण कलाकार, तंत्रज्ञ, लेखक, निर्माते यांचे आपसातले संबंध उत्तम होते. सुधीर तर आमचे लाडच करायचा. आणि ‘मित्र’ नाटकाचं कौतुक झालं की विशेष खूश व्हायचा. कारण त्याला ते ‘सुयोग’च्या कारकीर्दीतल्या महत्त्वाच्या नाटकांपैकी एक वाटायचं. ‘मित्र’चे परदेशातही प्रयोग झाले. तिथंही ते प्रेक्षकांना आवडलं. पण माझ्या दृष्टीनं महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘मित्र’ला कोलकात्याच्या नांदिकार महोत्सवात, दिल्लीच्या राष्ट्रीय नाटय़विद्यालयाच्या भारत रंगमहोत्सवात आणि संगीत नाटक अकादमीने आयोजित केलेल्या राष्ट्रीय नाटय़महोत्सवात प्रयोग करण्यासाठी मिळालेलं निमंत्रण आणि तिथे झालेलं कौतुक. मला आत्तापर्यंतच्या माझ्या कुठल्याच नाटकानं इतकं समाधान दिलेलं नाही. मला नेहमीच माझ्या नाटकाचा प्रयोग झाल्यावर वाटतं- नाही; आपलं काहीतरी चुकलंय. याहून अधिक चांगलं आणि अर्थपूर्ण नाटक केलं पाहिजे. ‘मित्र’चं एवढं कौतुक झाल्यावरही नेहमीप्रमाणं मला वाटलंच- हे माझं नाही; लेखक आणि अभिनेत्यांचं हे कौतुक आहे.. त्यांना मिळालेली ही दाद आहे.\n‘मित्र’च्या वेळी घडलेल्या दोन छोटय़ा गोष्टी आठवतात, त्या नमूद करतो. दिलीप प्रभावळकर हे उत्तम अभिनेते; पण ते उत्तम प्रेक्षकसुद्धा आहेत. ते पाल्र्याला दीनानाथ नाटय़गृहात ‘मित्र’चा प्रयोग बघायला आले होते. त्यांची प्रतिक्रिया ऐकायला मी उत्सुक होतो. नाटक बघून ते म्हणाले, ‘नाटक बरं आहे रे.. पण मी आज एक गोष्ट शिकलो- डॉक्टर ज्या पद्धतीनं सहकलाकाराचं बोलणं ऐकतात, तसं ऐकता आलं पाहिजे. अफलातून. सर्वच अभिनेत्यांनी याकरता हे नाटक पाहिलं पाहिजे. हॅटस् ऑफ टू डॉक्टर.’ त्यांची ही प्रतिक्रिया माझ्या स्मरणात राहिली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे सुधीर भटचे ज्येष्ठ बंधू उदय भट यांनी गडकरी रंगायतनचा प्रयोग पाहिला होता. त्यानंतर तीन-चार दिवसांनी त्य���ंनी मला फोन केला आणि म्हणाले, ‘विजय, या आठवडय़ात मी तुझी तीन नाटकं पाहिली- ‘हीच तर प्रेमाची गंमत आहे’, ‘नकळत सारे घडले’ आणि ‘मित्र’ ‘प्रेमाची गंमत’ मी खूप एन्जॉय केलं. पण मी आणि बायको रिक्षात बसल्यावर वेगळ्या विषयावर बोलायला लागलो. ‘नकळत सारे घडले’ घरी येईपर्यंत माझ्याबरोबर राहिलं. पण ‘मित्र’ बघून तीन दिवस झाले, आजही ते माझी पाठ सोडत नाहीए. असे अनेक एकाकी म्हातारे आजूबाजूला दिसत राहतात.’ मी ऐकतच राहिलो. मनातून सुखावलो. नाटक कुणा एकाचं नसतं. त्यामुळे जर ‘मित्र’ चांगलं झालं असेल तर ते श्रेय सर्वाचं आहे. पुढं ते हिंदी, बंगाली या भाषांमध्येही सादर झालं. आज इतक्या दिवसांनी पुन्हा एकदा ‘मित्र’चा प्रयोग करून बघावंसं मनापासून वाटून गेलं.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nVIDEO : शिवाजी नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणा...\nशिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याबद्दल शरद म्हणतो, 'नजरेचा इशारा इकडे तिकडे झाला तरी...'\n'या' बॉलिवूड अभिनेत्रीचे होते पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत अफेअर\nया देशात सापडला ९० वर्षांपूर्वीचा मिकी माऊस\n‘तान्हाजी'च्या ट्रेलर लाँचला पत्रकाराने तैमुरबद्दल विचारला 'हा' मजेदार प्रश्न, सैफ म्हणाला...\nबनावट नोटांप्रकरणी एकही गुन्हा दाखल नाही\n‘कर्करोग योद्धय़ां’कडून राज्यात २०३४ शस्त्रक्रिया\nअमित शहांकडून झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अयोध्येचा मुद्दा\nभारतीय क्रिकेटमध्ये गुलाबी क्रांती\nयूएनएससीमध्ये पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित\n‘देशातील राष्ट्रीय महामार्गाच्या ५६६ प्रकल्पांना विलंब’\nकाश्मीरमध्ये दुकाने, व्यापारी संकुले दुसऱ्या दिवशीही बंद\nकेंद्र सरकारच्या नोकऱ्यांमधील ७ लाख पदे रिक्त\n‘काश्मीरमध्ये संपूर्ण निर्बंध असल्याचा आरोप करणाऱ्या याचिका चुकीच्या’\nप्रकाशझोतातील कसोटीकडे मनोरंजन म्हणून पाहू नये\n\"नथुराम गोडसे आमच्या मनात\" म्हणत सुभाषचंद्र बोस यांच्या पणतीने केली पूजा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://ayushdarpanmarathiblog.wordpress.com/category/uncategorized/", "date_download": "2019-11-22T00:39:33Z", "digest": "sha1:QTKZCWT3QENYOBYWI2RN7UISLZ3LLAAG", "length": 12556, "nlines": 289, "source_domain": "ayushdarpanmarathiblog.wordpress.com", "title": "Uncategorized – AyushDarpanMarathi", "raw_content": "\nहा ब्लॉग मराठी लोकांसाठी असून, याची निर्मिती तथा संपादन आयुष दर्पण या स्वास्थ पत्रिका द्वारे केले जाते . आमचा उद्देश सामाजिक माहिती पोहोचविने असून आम्ही त्या साठीच कार्यरत आहोत . www.ayushdarpan.org\nहर्बल गार्डन यवानी/ओवा हा आपल्या प्रत्येकाच्याच स्वयंपाकगृहात हमखास असतो व आपण त्याचा वापर ही बरेचदा करत असतो.पण ह्याच ओव्याची वेगळ्या अंगाने ओळख करून घेऊया. ओव्याचे १-१.३३ मी उंच रोमश मऊ क्षुप असते.ह्याची पाने बाळंतशेपेच्या पानासारखी दिसतात.फुले संयुक्त व छत्र युक्त असतात.फळ तांबूस पिवळे… Continue reading ​हर्बल गार्डन\nहर्बल गार्डन औदुंबर/उदुंबर/उंबर श्री दत्तात्रय ह्या देवाला प्रिय असणारा हा पवित्र वृक्ष.हा १०-१६ मी उंच असून गर्द सावळी देतो.ह्याची त्वचा तांबूस धुरकट असते.पाने ७.५-१० सेंमी लांब व भालाकार,व तीक्ष्ण टोक असलेली असतात.तसेच पाने तीन शिंरांनी युक्त असतात.ह्याचे फळ कच्चे असताना हिरवे व पिकल्यावर गर्द लाल असते.फळ… Continue reading ​हर्बल गार्डन\nहर्बल गार्डन जांभूळ/जम्बू सतत हिरव्या पानांनी बहरलेला मोठा वृक्ष असतो.ह्याची पाने ७.५-१५ सेंमी लांब व ५-८ सेंमी रूंद भालाकार असतात.फुले हिरवट पांढरी व मंजिरी स्वरूपात असतात.फळ १-३ सेंमी लांब व पिकल्यावर तांबुस काळे व गरदार असते.फळा मध्ये एक मोठी आठळी असते. ह्याचे उपयुक्तांग आहे… Continue reading ​हर्बल गार्डन\nशिरीष ह्याचा १७-२० मीटर उंच मोठा डेरेदार वृक्ष असतो.ह्याची पाने संयुक्त,गुळगुळीत व लोम युक्त असतात.पत्रके रूंद असतात व पत्रकांच्या ४-८ जोड्या असतात.फुले पिवळसर पांढरी सुगंधी व नाजूक असतात.फळ १५-३० सेंमी लांब व १.५-३ सेंमी रूंद चपट्या शेवगा असतात.बिया चपट्या,गोल,धुरकट असतात.हिवाळ्यात पाने गळतात.… Continue reading ​हर्बल गार्डन\n🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *आजची आरोग्यटीप १६.०९.२०१७* 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 क्षमस्व कालच्या आरोग्यटीपेमधे शेवटच्या पॅराग्राफमधे छत्रपती शिवरायांचा उल्लेख केवळ शिवराय असा झाला. याबद्दल मला माफ करावे. 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 आपले सर्वांचे आद्य दैवत आणि माझे प्रेरणास्थान छत्रपती शिवरायांनी ज्याप्रमाणे अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला, त्यासाठी युक्तीने जसा वाघनखांचा वापर केला, तशी युक्ती आज न वापरता, शौर्याचे प्रतिक असणाऱ्या वाघनखाऐवजी, काय भुललासी वरलीया… Continue reading आजची आरोग्यटीप\n🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *आजची आरोग्यटीप १५.०९.२०���७* 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *जगण्याची साधी सोपी सूत्रे* *एकशे सत्तावन्न* *आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे* *भाग तेरा* *सांगेन गोष्टी हिताच्याच चार* *भाग पंधरा* दातांनी नखे कुरतडू नयेत. काही वेळा सवय म्हणून तर काही वेळा शरीराची आवश्यकता म्हणून… Continue reading आजची आरोग्यटीप\nहर्बल गार्डन कांचनार हा मध्यम उंचीचे वृक्ष अाहे.ह्याची त्वचा धुरकट व खडबडीत असून ह्याचे काण्ड सरळ वाढते,पाने एकांतर असून १-२ सेंमी लांब व १.२५-२.५० सेंमी रूंद,द्विखण्ड व अग्रभागी गोल असतात,हृदयाकृती असतात.फुल मोठे,पांढरे,जांभळे,निळे अथवा गुलाबी रंगाचे असते.फळ १५-३० सेंमी लांब व २-२.५ सेंमी… Continue reading ​हर्बल गार्डन\nDR.GOKULSINGH G.MUMB… on झटपट व्हाट्स अँप डॉक्टर\nchetan chauhan on फेसाळत्या बुडबुड्यांचे गोड व्य…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/karykartyanchya-nazretun-news/girls-education-in-islam-1729456/", "date_download": "2019-11-22T01:10:29Z", "digest": "sha1:2NNWSIO4MXVGXZL623VSO2YJM3IS7RGA", "length": 35533, "nlines": 200, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Girls Education in Islam | मानियले नाही बहुमता.. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनायजेरियन नागरिकांना घर भाडय़ाने देणाऱ्या ५ जणांवर गुन्हा\nसिडकोच्या घरांची सोडत आगरी कोळी भवनात\nवाहतूक कोंडीवरून नगरसेवक आक्रमक\nकांदा दराची चढाई सुरूच\nधुळ्यात महाआघाडीचा प्रयोग यशस्वी होणार\nइंग्रजीच्या भीतीतून सहावीला शाळा सोडल्यानंतर मी एम.ए. इंग्रजीत केले.\n|| डॉ. शमसुद्दीन तांबोळी\nइंग्रजीच्या भीतीतून सहावीला शाळा सोडल्यानंतर मी एम.ए. इंग्रजीत केले. याच विषयाचा प्राध्यापक झालो. नंतर एम.एड. एलएलबी आणि पीएच.डी. केली. दहा पुस्तकांचे लेखन संपादन केले. यासाठी मला पाठबळ व प्रोत्साहन देणाऱ्यांनी मी मुस्लीम असल्याचा पक्षपाती विचार किंचितही येऊ दिला तर नाहीच, उलट माया दिली. हा आजच्या बदलत्या काळात फार मोठा संदेश आहे. समाजातील फार थोडेच लोक पक्षपाती असतात, असा अनुभव मी अनेक वेळा घेतला आहे. आयुष्यात यश-अपयश, चढ-उतार आले, वाद-प्रतिवाद झाले. संघर्ष करावा लागला तरीही, ‘सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता’ हेच ब्रीद जोपासले.\nप्रा. डॉ. शमसुद्दीन तांबोळी यांनी हमीद दलवाई यांचे ‘लोकशिक्षणातील योगदान’ या विषयावर पीएच.डी. केली असून ते मराठवाडा मित्र मंडळाच्या वाणिज्य महाविद्यालयाचे उपप्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. ‘मुस्लीम सत्यशोधक मंडळा’चे ते अध्यक्ष अस��न ‘मुस्लीम सत्यशोधक पत्रिके’चे संपादकही आहेत. ‘प्रोग्रेसिव्ह मुस्लीम फोरम’, ‘राष्ट्रीय एकात्मता समिती’, ‘एस. एम. जोशी शिक्षण व आरोग्य निधी’ या ठिकाणी कार्यरत आहेत. त्यांची दहाहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ‘हमीद दलवाई स्टडी सर्कल’ची त्यांनी स्थापना केली आहे. मुस्लीम स्त्रियांच्या प्रश्नावर त्यांनी विशेष कार्य केले असून त्यांच्या कार्याचा गौरव अनेक मान्यवर संस्थांनी पुरस्कार देऊन केला आहे.\nपरभणी जिल्ह्य़ातील राणीसावरगाव हे माझे जन्मगाव. मंगळवारचा आठवडा बाजार आणि रेणुकादेवीचे दर्शन घेण्यासाठी आजूबाजूचे लोक मोठय़ा संख्येने येत. त्या काळी गावात मोजकीच किराणा दुकाने होती. मोहीदिन म्हणजे माझ्या वडिलांचे किराणा दुकान म्हणजे ग्राहकांची अक्षरश: रांग. तसे हे छोटेखानी दुकान, पण प्रामाणिकपणा आणि सज्जनपणा याची ख्याती लोकांची गर्दी वाढवणारी होती. आईवडिलांना एकूण नऊ अपत्ये झाली. त्यात मी आठवा. माझा धाकटा भाऊ जन्मत: मनोदुर्बल होता.\nगावात जिल्हा परिषदेची शाळा आणि एक स्वतंत्र कन्याशाळा होती. माझ्या भावंडांपैकी कोणीही दहावी पार केली नाही. मी शाळेत जावं, असं आईला वाटायचं, तर वडिलांना मी दुकानात काम करावं, असं वाटायचं. दुकानात शाळेतील शिक्षक मासिक खातेदार होते. त्यांनीच माझ्या वडिलांना सांगितलं, ‘‘मोहीदिनभाई, एक तो बच्चे को मदरसेमें डालो..’’ मदरसा हा शब्द शाळा या अर्थाने वापरला जाई. वडिलांना पटवून केंद्रे गुरुजींनी मला शाळेत प्रवेश घेऊन दिला. १ जून ही माझी जन्मतारीख त्यांनीच ठरवली आणि १९६२ हे वर्षही. तिसरी-चौथीत असतानाच मला शाळेचा कंटाळा आला. घरातील धड उर्दू-हिंदी नसलेली मुसलमानी भाषा आणि शाळेतील शुद्ध मराठी भाषा यांनी माझा गोंधळ उडवला. पाचवीला अनिवार्य आलेली इंग्रजी भाषा भुतासारखी वाटत होती. सहावीला असतानाच इंग्रजीच्या गुरुजींनी इंग्रजी शब्दाचे स्पेलिंग आणि अर्थ सांगता आला नाही म्हणून शेंदीच्या फोकाने फोडले. मी शाळेला रामराम ठोकला. शाळा सोडून दिल्यानंतरच्या वर्षांने मला अनेक वाईट अनुभव दिले. शिक्षणाशिवाय असणाऱ्या जगण्यातील विदारकता या वयात जाणवली. स्वातंत्र्यदिनी, प्रजात्ताकदिनी शाळेतील स्पर्धा, जल्लोष, प्रभातफेरी या वातावरणाने पुन्हा शाळेचे आकर्षण वाढवले. आमच्या शेजारी राहणाऱ्या रमेशराव कुलकर्णी गुरुजींनी मला पुन्हा शाळेत प्रवेश मिळवून दिला. आता आत्मप्रेरणा निर्माण झाली होती. समजून घेण्याची, स्पर्धा करण्याची आणि अभ्यासाची ओढही वाढली. खऱ्या अर्थाने माझ्या आयुष्याचे हे टर्निग पॉइंट ठरले.\nदहावीनंतरच्या शिक्षणासाठी गावातील विद्यार्थी या भागातल्या जिल्ह्य़ाच्या ठिकाणी जात. रामचंद्र कांगणे, गंगाधर गीते, आडे गुरुजी आणि इतर शिकलेल्या तरुणांनी गावात समाजसुधारक मंडळ सुरू केले होते. मी समाजसुधारक मंडळाकडे आकर्षित झालो. त्यांच्यासोबत कार्यक्रमात सहभागी होत होतो. फुले, आगरकर, आंबेडकर या सुधारकांच्या प्रेरणादायी विचाराने भारावून आम्ही हा वसा चालवण्याचा प्रयत्न करीत होतो. हे गावातील काही उच्चवर्गीय आणि प्रस्थापितांना आवडत नव्हते. याच काळात मराठवाडा विद्यापीठाला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात यावे यासाठी आंदोलन भडकले होते. ‘घरात नाही पीठ अन् मागतायत विद्यापीठ’ अशी घृणा पसरवणारी भाषा कानावर यायची. यातूनच गावात वाद, भांडणे, मारामारी झाली. समाजसुधारक मंडळाचे कार्यकर्ते पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी गेले असता पोलिसांनी त्यांनाच डांबले. मलाही पोलिसांनी पकडून गंगाखेडच्या पोलीस स्टेशनवर डांबले. विजेचे शॉक देत असत. मी अल्पवयीन असल्याने मला परभणीच्या रिमांड होममध्ये ठेवले. या बाल सुधारगृहात मुस्लीम मुलांची संख्या जास्त होती. मुले फार विचित्र वागत. माझ्या थोरल्या भावाने चार-पाच दिवसांत मला तेथून बाहेर काढले होते. तळागाळातील विदारकतेचे दर्शन मी कमी वयात अनुभवले. आमच्यावर गावात आणि पोलिसांनी केलेल्या अन्यायाची माहिती देण्यासाठी आम्ही तेव्हाच्या गृहराज्यमंत्र्यांना पत्र पाठवले होते. आश्चर्य हे की, आमच्या त्या साध्या पत्राची नोंद घेऊन आम्हाला दिलासा देणारे पत्र व चौकशीचे आदेश गृहराज्यमंत्र्यांनी दिले होते. हे गृहराज्यमंत्री भाईं वैद्य होते.\nमुस्लीम स्त्रियांचे प्रश्न किती गंभीर असतात आणि पुरुषी अहंकार कोणत्या थराला जाऊ शकतो हा अनुभव मला घरातच आला माझ्या मोठय़ा बहिणीच्या रूपान मुस्लीम स्त्रियांच्या अनेक व्यथा मला लहान वयातच अनुभवाला मिळाल्या. मी इयत्ता नववी-दहावीला परभणीतील मराठवाडा हायस्कूलमध्ये शिकायला आलो होतो. मला परभणीच्या शासकीय मुलांच्या वसतिगृहात प्रवेश मिळाला होता. माझे वर्गशिक्षक अशोक परळीकर होते. माझी मराठी भाषा, माझ्या सवयी, अभ्यासाची ओढ यामुळे त्यांना माझ्याविषयी आस्था होती. माझ्या शाळा सोडण्याच्या दाखल्यावर माझे नाव ‘शमशु’ होते. अशोक परळीकरांनी त्याचे ‘शमसुद्दीन’ केले. हैदराबाद मुक्तिसंग्रामावर त्यांनी पुस्तक लिहिले होते. हमीद दलवाई यांच्याविषयी सर्वप्रथम माहिती त्यांनीच मला दिली. दहावीनंतर मी पुण्याला जावे हे त्यांनीच सुचवले. पुण्याला ‘मुस्लीम सत्यशोधक मंडळा’च्या संपर्कात राहण्याचा सल्ला त्यांनीच दिला होता. मी दहावीला उत्तम गुण मिळवून शाळेत प्रथम आलो आणि मला पुण्यातील संत ज्ञानेश्वर या शासकीय मुलांच्या वसतिगृहात प्रवेश मिळाला.\nपुण्याला माझ्या परिचयातील कोणीच नव्हते. वसतिगृहाचे गृहपाल विठ्ठलराव सोनवणे यांनी मला फार सहकार्य केले. गंगाखेडचे प्राचार्य आणि संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामदास डांगे यांनी शाहू महाविद्यालयात जाण्याचा सल्ला दिला. प्राचार्य व. वा. देशमुख यांच्या नावे शिफारसपत्र दिले. देशमुख सरांनी मला प्रवेश दिला. मी ११ वी ते बी.ए.पर्यंतच्या परीक्षेत महाविद्यालयात प्रथम येत होतो. राष्ट्रीय सेवा योजनाच्या विविध उपक्रमांत आघाडीवर होतो. या काळात माझी प्रा. विलास चाफेकर सरांशी ओळख झाली. त्यांनीच घेतलेल्या सामाजिक जाणीव शिबिरात माझी ‘मुस्लीम सत्यशोधक मंडळा’चे सय्यदभाई यांच्याशी ओळख झाली. चाफेकर सर ‘प्रवाही’ मासिक काढत होते. त्या संपादक मंडळात मला घेण्यात आले होते. थोडय़ाच दिवसांत माझी अजित सरदार, वसुधा सरदार यांच्याशी ओळख झाली. विचारवंत प्रा. गं. बा. सरदार यांच्या घरी मी, हरी नरके, अविनाश हावल, संजय पवार, विद्या कुलकर्णी व इतर तरुण सामाजिक विषयावर चर्चा व विविध उपक्रम चालवण्यासाठी नियमित भेटत असू. याच काळात माझी विनायकराव कुलकर्णी यांचीही ओळख झाली.\nसय्यदभाईंनी मुस्लीम सत्यशोधक मंडळाचा रास्तापेठ येथील पत्ता दिला होता. तेथे दररोज सायंकाळी कार्यकर्ते येत. तेथे मुस्लीम महिला मदत केंद्र चालवत. आठवडय़ातून किमान एक-दोन तलाकची नवी प्रकरणे घेऊन स्त्रिया आणि त्यांचे कुटुंबीय येत असत, त्यांच्या समस्या मांडत. यातून मला मुस्लीम प्रश्न अधिक समजत गेला. मी मंडळात सक्रिय झालो. मंडळामार्फत आयोजित केलेल्या अभ्यास शिबिरात एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, यदुनाथ थत्ते, प्रा.ग. प्र. प्रधान, भाई वैद्य, बाबा ��ढाव, बाळासाहेब भारदे, प्रा. मे. पु. रेगे, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, रा. प. नेने, पन्नालाल सुराणा, डॉ. सत्यरंजन साठे आणि अशा अनेक मान्यवरांच्या विचारातून मुस्लीम समाजप्रबोधन, धर्माधता, धर्मवादी राजकारण, राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक सलोखा, समान नागरी कायदा यांसारखे विषय समजून घेत होतो. यानिमित्ताने हमीद दलवाई यांच्यासमवेत कार्य करणाऱ्या अनेकांशी संवाद वाढला. हमीद दलवाई यांच्या कार्याचे मोल समजू लागले.\n१९८५ मध्ये तेव्हाच्या पुणे विद्यापीठातील इंग्रजी विभागात मी एम.ए. करीत होतो. याच काळात सर्वोच्च न्यायालयाने शहाबानो प्रकरणात निवाडा दिला. या वेळी मुस्लीम जमातवादाचे उग्र स्वरूप पाहाता आले. सय्यदभाई, मेहरुन्निसा दलवाई, हुसेन जमादार आणि मंडळाच्या इतर कार्यकर्त्यांसोबत मी दिल्लीला जाऊन तेव्हाचे पंतप्रधान राजीव गांधी, राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग, कायदामंत्री अशोक सेन यांना भेटून शहाबानो प्रकरणात न्यायालयाने दिलेला निर्णय कायम ठेवावा आणि मुस्लीम व्यक्तिगत कायद्यात सुधारणा करावी, अशी मागणी केली. या काळात आंदोलने, उपोषण, परिषदाचे आयोजन करून मुस्लीम स्त्रियांच्या प्रश्नावर सरकार दरबारी आणि लोकदरबारी आवाज उठवत होतो. या काळात सय्यदभाईंबरोबर तमिळनाडू, मध्य प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश अशा विविध राज्यांत जाऊन परिषदांचे आयोजन आणि लोकसंपर्क करीत होतो. या प्रयत्नांतून ‘ऑल इंडिया प्रोग्रेसिव्ह मुस्लीम कॉन्फरन्स’ची स्थापना झाली. त्याचा खजिनदार व नंतर सरचिटणीस म्हणून काम करताना स्वत:ला अनुभवांनी विस्तारत गेलो.\nहमीद दलवाई यांच्याविषयी अत्यंत आदर असणारे, दलवाई यांना उर्दू नियतकालिकातील महत्त्वाच्या लेखांचे मराठीत अनुवाद करणारे ज्येष्ठ पत्रकार स. मा. गर्गे यांची ओळख झाली होती. ते पुण्यातील मराठवाडा मित्र मंडळाचे कार्याध्यक्ष होते, तर शंकरराव चव्हाण हे अध्यक्ष होते. मराठवाडय़ातील मान्यवरांनी पुण्यात काढलेल्या संस्थेबद्दल मला मनापासून आदर वाटत होता. माझ्यासोबत बीएड करणाऱ्या प्रा. ज्योती कदम (गायकवाड) यांच्याकडून या महाविद्यालयात इंग्रजी विषयासाठी प्राध्यापक पदाची जागा असल्याचे समजले. मी ताबडतोब प्राचार्य भाऊसाहेब जाधव यांना भेटायला गेलो. मी मराठवाडय़ाचा असल्याने तसेच माझ्या सामाजिक कार्याचे महत्त्व विचारात घेऊन त्यांनी मला महाविद्यालयात नोकरी देण्यास होकार दिला. गेली जवळपास तीन दशके मी या महाविद्यालयात आहे. मी आज ज्या ठिकाणी आहे तिथपर्यंत येण्यासाठी या संस्थेचे योगदान मोठे आहे.\nहमीद दलवाई यांचा समाजप्रबोधनाचा वारसा पुढे घेऊन जायचा असेल तर हमीद दलवाई सर्वार्थाने समजून घेतले पाहिजेत, या विचाराने मी हमीद दलवाई यांच्यावर पीएच.डी. करण्याचे ठरवले. सावित्रीबाई पुणे विद्यापीठातील शिक्षणशास्त्र विभागात संशोधन कार्य केले. या काळात माझे संशोधन मार्गदर्शक डॉ. सुनंदा ऐडके यांनी मार्गदर्शनच नाही तर सतत प्रेरणा दिली. दलवाई यांच्यावर पीएच.डी.चे कार्य माझ्याकडून झाले, याचे मोठे समाधान वाटते.\nमला या ठिकाणी आनंदाने सांगावेसे वाटते की, इंग्रजीच्या भीतीतून सहावीला शाळा सोडल्यानंतर मी एम.ए. इंग्रजीत केले, याच विषयाचा प्राध्यापक झालो. नंतर एम.एड. एलएलबी आणि पीएच.डी. केली. दहा पुस्तकांचे लेखन संपादन केले. या सर्व उपलब्धीसाठी मला पाठबळ व प्रोत्साहन देणाऱ्यांनी मी मुस्लीम असल्यामुळे पक्षपाती विचार किंचितही येऊ दिले तर नाहीच, उलट माया दिली. हा आजच्या बदलत्या काळात फार मोठा संदेश आहे. समाजातील फार थोडेच लोक पक्षपाती असतात. असा अनुभव मी अनेक वेळा घेतला आहे.\nहमीद दलवाई म्हणत- व्यक्तिगत कायद्याच्या बळी ठरलेल्या मुस्लीम स्त्रिया स्वत:हून रस्त्यावर येतील आणि आधुनिक शिक्षण घेणारे तरुण जेव्हा वाढतील तेव्हाच मुस्लीम समाजप्रबोधनाचा विचार पुढे जाईल. आज भारतात आणि जगात जमातवादी दहशतवादी कारवाया वाढत आहेत. त्याबरोबरच अनेक स्त्रिया सर्वोच्च न्यायालयात दाद मागत आहेत. दमनशक्तीविरोधात महिला संघटना आंदोलन करीत आहेत. आधुनिक शिक्षण घेणाऱ्या मुस्लीम तरुणांचा ओढा मंडळाकडे वाढत आहे. त्यामुळे कामासाठी हवी तेवढी ऊर्जा मिळत आहे. प्रतिकूलता कितीही उग्र असली तरी जीवनात प्रयोजन असल्याने निराशेतून काम सोडून देण्याचा विचार मनाला शिवत नाही. व्यक्तिगत जीवनात मोठय़ा प्रमाणात यश-अपयश, चढ-उतार आले, वाद-प्रतिवाद झाले, संघर्ष करावा लागला तरीही, ‘सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता’ हे संत वाक्य आणि ‘..अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप ..’ हे ब्रीद हवी तेवढी प्रेरणा देते. समाजभान कायम राहण्यासाठी आणखी काय हवे\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊन��ोड करा.\nVIDEO : शिवाजी नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणा...\nशिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याबद्दल शरद म्हणतो, 'नजरेचा इशारा इकडे तिकडे झाला तरी...'\n'या' बॉलिवूड अभिनेत्रीचे होते पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत अफेअर\nया देशात सापडला ९० वर्षांपूर्वीचा मिकी माऊस\n‘तान्हाजी'च्या ट्रेलर लाँचला पत्रकाराने तैमुरबद्दल विचारला 'हा' मजेदार प्रश्न, सैफ म्हणाला...\nबनावट नोटांप्रकरणी एकही गुन्हा दाखल नाही\n‘कर्करोग योद्धय़ां’कडून राज्यात २०३४ शस्त्रक्रिया\nअमित शहांकडून झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अयोध्येचा मुद्दा\nभारतीय क्रिकेटमध्ये गुलाबी क्रांती\nयूएनएससीमध्ये पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित\n‘देशातील राष्ट्रीय महामार्गाच्या ५६६ प्रकल्पांना विलंब’\nकाश्मीरमध्ये दुकाने, व्यापारी संकुले दुसऱ्या दिवशीही बंद\nकेंद्र सरकारच्या नोकऱ्यांमधील ७ लाख पदे रिक्त\n‘काश्मीरमध्ये संपूर्ण निर्बंध असल्याचा आरोप करणाऱ्या याचिका चुकीच्या’\nप्रकाशझोतातील कसोटीकडे मनोरंजन म्हणून पाहू नये\n\"नथुराम गोडसे आमच्या मनात\" म्हणत सुभाषचंद्र बोस यांच्या पणतीने केली पूजा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/sacred-games-director-gautam-says-that-sacred-games-3-is-rumor-avb-95-1910576/", "date_download": "2019-11-22T01:15:52Z", "digest": "sha1:UOUE5JB6WKHQHJH4HVHWTL6P7OWRRHZ6", "length": 13759, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "sacred games director gautam says that sacred games 3 is rumor avb 95 | ‘सिक्रेड गेम्स ३’च्या नावाने कलाकारांचीच फसवणूक, दिग्दर्शक म्हणतात… | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनायजेरियन नागरिकांना घर भाडय़ाने देणाऱ्या ५ जणांवर गुन्हा\nसिडकोच्या घरांची सोडत आगरी कोळी भवनात\nवाहतूक कोंडीवरून नगरसेवक आक्रमक\nकांदा दराची चढाई सुरूच\nधुळ्यात महाआघाडीचा प्रयोग यशस्वी होणार\n‘सेक्रेड गेम्स ३’च्या नावाने कलाकारांचीच फसवणूक, दिग्दर्शक म्हणतात…\n‘सेक्रेड गेम्स ३’च्या नावाने कलाकारांचीच फसवणूक, दिग्दर्शक म्हणतात…\n'सेक्रेड गेम २' प्रदर्शित होण्यापूर्वी 'सेक्रेड गेम ३'ची जोरदार चर्चा सुरु आहेत\nसध्या सर्वत्र नेटफ्लिक्सवरच्या सीरिजचे क्रेझ पाहायला मिळते. त्यातील सर्वांच्या मनावार राज्य करणारी सीरिज म्हणजे ‘सेक्रेड गेम.’ या सीरिजमध्ये गणेश गायतोंडे या डॉनची आणि सरताज सिंग या पोलीस इन्स्पेक्टरची कहाणी दाखवण्यात आली आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीने गणेश गायतोंडे आणि सैफ अली खानने सरताज सिंगची भूमिका असलेले पहिला सिझन चांगलाच गाजला होते. आता लवकरच ‘सेक्रेड गेम २’ रिलीज होणार.\n‘सेक्रेड गेम २’ प्रदर्शित होण्यापूर्वी ‘सेक्रेड गेम ३’ची जोरदार चर्चा सुरु आहेत. तसेच या तिसऱ्या सिझनमध्ये कोणते कालाकार झळकणार याची देखील सर्वत्र चर्चा सुरु आहे. परंतु चित्रपटाचे कास्टिंग डिरेक्टर गौतम यांनी सोशल मीडियाद्वारे या सर्व अफाव असल्याचा खुलासा केला आहे. ‘सेक्रेड गेम ३ बद्दल पसरवण्यात आलेल्या अफावांवर विश्वास ठेवू नका. सीरिजमधील प्रत्येक कलाकार हा माझ्या मित्र परिवारातील आहे. सेक्रेड गेमच्या पहिल्या सिझननंतर सर्वांनाच दुसऱ्या सिझनची उत्सुकता लागली आहे. नुकताच दुसऱ्या सिझनचा ट्रेलर देखील प्रदर्शित झाला आहे. आता लवकरच सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे’ असे वक्तव्य करत गौमत यांनी ‘सेक्रेड गेम ३’च्या सर्व चर्चांना पूर्णविराम लावला आहे.\n‘सेक्रेड गेम्स’ या वेब सीरिजचा पहिला सिझन चांगलाच गाजला. यामधल्या कुक्कू, बंटी, काटेकर, सुभद्रा, परूळेकर, बिपिन भोसले या सगळ्या व्यक्तीरेखाही चांगल्याच गाजल्या. ती कहाणी २५ दिवसांची होती. २५ दिवसात असे काहीतरी होते ज्यामुळे संपूर्ण शहर उद्ध्वस्त होते त्याभोवतीही ही कथा फिरते. तसेच सेक्रेड गेम्समध्ये गणेश गायतोंडे, बंटी, दिलबाग सिंग, सरताज सिंग यांच्या भोवती गुंफलेली ही कथा आहे.\nसेक्रेड गेम्सच्या दुसऱ्या भागात काय होणार याची उत्कंठा चाहत्यामध्ये आहे. विक्रम चंद्रा यांच्या ‘सेक्रेड गेम्स’ या कांदबरीवर या वेब सिरीजचे कथानक आधारित आहे. या वेब सीरिजमध्ये नवाजुद्दीन सिद्दिकीनं साकारलेली गणेश गायतोंडेची भूमिका प्रेक्षकांनी उचलून धरली होती. ‘कभी कभी लगता है अपुनीच भगवान है’ म्हणणाऱ्या गणेश गायतोंडेचे यासारखे अनेक संवाद सोशल मीडियावर हिट ठरले. शिवीगाळ, खून मारामारी, अश्लिल संवाद आणि दृश्यानं भरलेली ही वेब सीरिज जितकी वादाच्या भोवऱ्यात सापडली तितकीच ती प्रसिद्धही झाली होती. त्यामुळे आता कल्की आणि रणवीरच्या आगमनाबरोबर सीरिजचे कथानक कोणते वळण घेते याकडे सर्व चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nVIDEO : शिवाजी नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणा...\nशिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याबद्दल शरद म्हणतो, 'नजरेचा इशारा इकडे तिकडे झाला तरी...'\n'या' बॉलिवूड अभिनेत्रीचे होते पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत अफेअर\nया देशात सापडला ९० वर्षांपूर्वीचा मिकी माऊस\n‘तान्हाजी'च्या ट्रेलर लाँचला पत्रकाराने तैमुरबद्दल विचारला 'हा' मजेदार प्रश्न, सैफ म्हणाला...\nबनावट नोटांप्रकरणी एकही गुन्हा दाखल नाही\n‘कर्करोग योद्धय़ां’कडून राज्यात २०३४ शस्त्रक्रिया\nअमित शहांकडून झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अयोध्येचा मुद्दा\nभारतीय क्रिकेटमध्ये गुलाबी क्रांती\nयूएनएससीमध्ये पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित\n‘देशातील राष्ट्रीय महामार्गाच्या ५६६ प्रकल्पांना विलंब’\nकाश्मीरमध्ये दुकाने, व्यापारी संकुले दुसऱ्या दिवशीही बंद\nकेंद्र सरकारच्या नोकऱ्यांमधील ७ लाख पदे रिक्त\n‘काश्मीरमध्ये संपूर्ण निर्बंध असल्याचा आरोप करणाऱ्या याचिका चुकीच्या’\nप्रकाशझोतातील कसोटीकडे मनोरंजन म्हणून पाहू नये\n\"नथुराम गोडसे आमच्या मनात\" म्हणत सुभाषचंद्र बोस यांच्या पणतीने केली पूजा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/hurting-the-head-with-a-hammer-the-young-man-was-killed/", "date_download": "2019-11-21T23:34:54Z", "digest": "sha1:DDMNXO6L2ITITZMP3JP5ZTSCVFE3UE3K", "length": 14708, "nlines": 148, "source_domain": "www.saamana.com", "title": "डोक्यात हातोड्याने वार करून अल्पवयीन मुलाकडून तरुणाची निर्घृण हत्या | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nधारुर येथील शेतकरी मदत केंद्राला आनंदराव आडसूळ यांची भेट\nलष्करात भरती होण्याची सुवर्णसंधी, जाणून घ्या पद आणि पात्रता\nअमरावती – भीषण अपघातात संपूर्ण कुटुंबाचा जागीच मृत्यू\nपावसाने रडवल्यानंतर चोरांनी लुटले, 345 सोयाबीन पोत्यांसह ट्रकची चोरी\nपक्षविरोधी कारवाया करणाऱ्या माजी गृहमंत्री, आमदार, खासदारांना काँग्रेसची नोटीस\n2021 च्या निवडणुकीत तमीळनाडूचे लोक आपला ‘करिश्मा’ दाखवतील – रजनीकांत\nRoyal Enfield च्या ‘या’ दोन बाईकची हिंदुस्थानात होणार विक्री बंद\nहिंदुस्थानात 12 वर्षाखालील मुलांमध्ये डोळ्याच्या आजारात वाढ, सिग्निफायच्या अहवालातून उघड\nगेम खेळते म्हणून वडिलांनी मोबाईल काढून घेतला, अल्पवयीन मुलीची आत्महत्या\n‘यूएन’मध्ये इस्त्रायल व अमेरिकेविरुद्ध हिंदुस्थानचे मतदान, पॅलेस्टाईनला मदत\nडॉक्टरांनी आधी घेतला रुग्णाचा प्राण, उपचारानंतर केले परत जिवंत\nश्रीलंकेची सत्ता दोन भावांच्या हातात; छोटा भाऊ राष्ट्रपती, मोठा पंतप्रधान\nसेक्स स्कँडलच्या आरोपांमुळे राजपुत्राचा राजीनामा\nगुरूच्या चंद्रावर दिसतेय पाण्याची वाफ, ‘युरोपा’बाबत नासाचे महत्त्वाचे संशोधन\nवेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, रोहितची मागणी मान्य\nगुलाबी चेंडूची ‘निकाल’ लावण्याची परंपरा, वाचा डे-नाईट कसोटीच्या खास गोष्टी\n… म्हणून पहिल्या डे-नाईट कसोटीपूर्वी विराट कोहली चिंतेत\nअलिबागचा निनाद जाधव ठरला ‘रायगड श्री’ चा मानकरी\nसंपूर्ण संघ 7 धावांवर तर सर्व फलंदाज शून्यावर बाद, मुंबईच्या लढतीत…\nसामना अग्रलेख – रोजगार मेला आहे\nलेख – सत्य प्रस्थापित करणारा निकाल\nप्रासंगिक – विद्वतरत्न भाऊजी दप्तरी\nसामना अग्रलेख – दिल्लीच्या रस्त्यावरील दमनचक्र\nरानू मंडलचा ‘तो’ फोटो खोटा, मेकअप आर्टिस्टने शेअर केला ओरिजनल फोटो\nअर्पिताचा आग्रह, ‘सलमान’च्या वाढदिवशीच करणार प्रसूती\nनव्वदच्या दशकातील बोल्ड अभिनेत्रीचे रुपडे पालटले, पाहा तिचे आताचे फोटो\n‘तो’ व्हिडीओ प्रसिद्ध झाला तर माझी पंचाईत होईल\nवजन कमी करण्याची शस्त्रक्रिया ठरू शकते जीवघेणी\nस्वादिष्ट मटन खिमा गुजिया.\nपुरुषांच्यात्वचेवर चमक आणण्यासाठी जाणून घ्या घरगुती उपाय…\nलेख – नकोसा ‘गोडवा’\nरोखठोक – ‘स्वामीं’ना हवे तेच घडेल\nक्वांटम संगणकाची अद्भुत दुनिया\nडोक्यात हातोड्याने वार करून अल्पवयीन मुलाकडून तरुणाची निर्घृण हत्या\nडोक्यात हातोड्याने वार करून एका अल्पवयीन मुलाकडून २२ वर्षीय तरूणाची निर्घृण हत्या करण्याची घटना उरण तालुक्यातील जासई गावात घडली आहे. या प्रकरणी उरण पोलिसांनी आरोपी उपेंद्र कुमार (१४) या अल्पवयीन मुलाला अटक केली आहे. गुलाबचंद महतो (२२) असे या हत्येत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव असून तो मूळचा झारखंड येथील आहे.\nखून करणारा अल्पवयीन मुलगा आणि गुलाबचंद महतो दोघेही मित्र होते. ते जासई येथे भाड्याच्या खोलीत राहत होते. उपेंद्र एका गॅरेजमध्ये तर गुलाबचंद महतो हा एका डंपरवर ड्रायव्हर म्हणून काम करत होता. काही दिवसांपूर्वी गुलाबचंद महतो आणि उपेंद्र कुमार यांच्यात झालेल्या भांडणात गुलाबचंदने उपेंद्रला मारले होते. त्यावेळेला उपेंद्र कुमारच्या डोक्यावर जखम झाली होती.\nया मारामारीचा बदला घेण्याचे ठरवत शुक्रवारी दुपारी गुलाबचंद महतो आपल्या खोलीत झोपला असताना उपेंद्र कुमारने लोखंडी हातोड्याने गुलाबचंदच्या डोक्यात १०-१५ घाव घालून त्याचा खून केला. यानंतर उपेंद्र कुमार येथून पळून गेला. ही घटना शेजारील एका टेलरला समजल्यानंतर त्यांनी याबाबत उरण पोलीस ठाण्यात माहिती दिली. उरण पोलिसांनी तपास करून आरोपी उपेंद्र कुमार याला अटक केली. शनिवारी आरोपीला कर्जत येथील बाल न्यायालयात हजर केले असून त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. या बाबत उरण पोलीस अधिक तपास करीत आहेत.\nसामना अग्रलेख – रोजगार मेला आहे\nलेख – सत्य प्रस्थापित करणारा निकाल\nप्रासंगिक – विद्वतरत्न भाऊजी दप्तरी\nधारुर येथील शेतकरी मदत केंद्राला आनंदराव आडसूळ यांची भेट\nपक्षविरोधी कारवाया करणाऱ्या माजी गृहमंत्री, आमदार, खासदारांना काँग्रेसची नोटीस\n2021 च्या निवडणुकीत तमीळनाडूचे लोक आपला ‘करिश्मा’ दाखवतील – रजनीकांत\nलष्करात भरती होण्याची सुवर्णसंधी, जाणून घ्या पद आणि पात्रता\n‘यूएन’मध्ये इस्त्रायल व अमेरिकेविरुद्ध हिंदुस्थानचे मतदान, पॅलेस्टाईनला मदत\nRoyal Enfield च्या ‘या’ दोन बाईकची हिंदुस्थानात होणार विक्री बंद\nवेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, रोहितची मागणी मान्य\nहिंदुस्थानात 12 वर्षाखालील मुलांमध्ये डोळ्याच्या आजारात वाढ, सिग्निफायच्या अहवालातून उघड\nगेम खेळते म्हणून वडिलांनी मोबाईल काढून घेतला, अल्पवयीन मुलीची आत्महत्या\nअमरावती – भीषण अपघातात संपूर्ण कुटुंबाचा जागीच मृत्यू\nपावसाने रडवल्यानंतर चोरांनी लुटले, 345 सोयाबीन पोत्यांसह ट्रकची चोरी\nपरभणी – युवकाचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू, नातेवाईकांचा गोंधळ\nया बातम्या अवश्य वाचा\nसामना अग्रलेख – रोजगार मेला आहे\nलेख – सत्य प्रस्थापित करणारा निकाल\nप्रासंगिक – विद्वतरत्न भाऊजी दप्तरी\nधारुर येथील शेतकरी मदत केंद्राला आनंदराव आडसूळ यांची भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.bolbhidu.com/what-does-urine-colour-indicates-about-your-health/", "date_download": "2019-11-21T23:35:01Z", "digest": "sha1:YTN4G4C4B7WAQH7CFKD4FFH2JEMFI46L", "length": 12265, "nlines": 107, "source_domain": "www.bolbhidu.com", "title": "तुमच्या लघवीचा रंग तुमचं आरोग्य ठरवतो, कसं ? - BolBhidu.com", "raw_content": "\nखानाबदोश – अविनाश वीर\nनवा भि़डू नवं राज्य\nAllआपलं घरदारइलेक्शनसातबारादिल्ली दरबारमाहितीच्या अधिकारातमुंबई दरबार\nआणि मुंबई महाराष्ट्राला देणार नाही म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर चप्पलेचा वर्षाव होऊ लागला\nआंदोलने फक्त जेएनयुमध्ये होत नाही. आयआयटीमध्ये सुद्धा आंदोलन सुरु आहे.\nआणि सयाजी महाराजांनी १०१ सोन्याची नाणी डिपॉजीट भरून बँक सुरु केली.\nमराठ्यांच्या धास्तीमुळं जगातली सगळ्यात मोठी तोफ बनवण्यात आली होती.\nAll“UNCENSORED”- अमोल उदगीरकरकाळीज स्पेशलिस्टखानाबदोश – अविनाश वीरगेम ऑफ थ्रोन्सग्यान की दुकाननजरियानवा भि़डू नवं राज्यमुव्ही मदारी\nगेम ऑफ थ्रोन्समध्ये कोणाची शीट लागणार\nगेम ऑफ थ्रोन्स लिहिणारा जॉर्ज आर आर आबा नेमका हाय तरी…\nपाकिस्तानात सापडलाय गरीबांचा टिरीयन लॅनिस्टर.\nनवा भि़डू नवं राज्य\nफिल्मफेअरच्या बाहुलीला स्कूटरचा प्रवास घडवणारे सयाजी शिंदे.\nHome कट्टा तुमच्या लघवीचा रंग तुमचं आरोग्य ठरवतो, कसं \nतुमच्या लघवीचा रंग तुमचं आरोग्य ठरवतो, कसं \nतुमच्या लघवीचा रंग तुमच्या आरोग्याच्या स्थितीविषयी बरंच काही सांगत असतो. ‘युसी सॅन डिएगो हेल्थ’ या अमेरिकेतील कॅलिफोर्निया प्रांतातील आरोग्याविषय सेवा देणाऱ्या संस्थेने याबद्दलच्या अभ्यासातून लघवीचा रंग आणि त्याचा आरोग्याशी असणारा संबंध याविषयी काही महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. संस्थेनुसार माणसाच्या लघवीमध्ये पाण्याचे प्रमाण किमान ९५ % इतके असते, तर उर्वरित ५ % घटकांमध्ये सोडियम, क्लोराईड, यूरिया आणि क्रिएटिनिन यांचा समावेश असतो. या घटकांमुळेच लघवीला विशिष्ठ प्रकारचा वास येतो तर युरोबायलीन या रंगद्रव्यामुळे लघवीला रंग प्राप्त होतो. याशिवाय आपल्या शरीराच्या आरोग्याच्या स्थितीनुसार लघवीचा रंग बदलत असतो. तेव्हा या बदलणाऱ्या रंगाचा आणि आरोग्यस्थितीचा नेमका काय संबंध आहे यावर एक नजर टाकाच.\nरंगहीन : रंगहीन लघवी हे तुमचे शरीर अति-हाइड्रेटेड असल्याचं सूचित करत असते. हे चिंतेचे थेट कारण नाही, परंतु या स्थितीत रक्तात रासायनिक असमतोल निर्माण होऊ शकतो.\nफिकट रंग: जर तुमच्या लघवीचा रंग फिकट असेल तर शरीर व्यवस्थित हायड्रेटेड स्थितीत आहे हे समजून जा. तुम्ही निरोगी आणि सामान्य आहात, असा याचा अर्थ.\nपिवळा: सामान्यतः लघवीचा रंग पिवळा असणे हे आरोग्यदायक असल्याचे लक्षण समजले जाते. आरोग्याच्या सामान्य स्थितीतील बहुतेक माणसांच्या लघवीचा रंग त्यामुळेच पिवळा असतो.\nगडद पिवळा: जर तुमच्या लघवीचा रंग गडद पिवळा किंवा तपकिरी असेल तर तुमच्या शरीरात पाण्याचं प्रमाण कमी असल्याचं ते लक्षण आहे. अशा स्थितीतही तुम्हाला काळजी करण्याचं फार काही कारण नाही. तुमची आरोग्य स्थिती सामान्य असल्याचंच ते लक्षण आहे. परंतु खबरदारी म्हणून शरीरातील पाण्याचं प्रमाण वाढविण्यासाठी तुम्ही अधिक पाणी पिऊ शकता.\nलाल: जर तुमच्या लघवीचा रंग लाल असेल तर मात्र तुमच्यासाठी धोक्याची घंटा वाजलेली आहे हे समजून घ्या. अशा परिस्थितीत तुम्ही आरोग्याची अधिकची काळजी घेणं आवश्यक आहे. तुमच्या लघवीमध्ये रक्ताचा काही अंश उतरल्याने रक्ताचा रंग लाल होऊ शकतो. लाल रंगाची लघवी हे मुत्राशयातील संसर्ग, मुतखडा यांसारख्या आजाराचे लक्षण असू शकते.\nनिळा : काही वेळा एखाद्या आजारावर उपचार सुरु असताना आपण जी औषधे घेतो त्यांमुळे तुमच्या लघवीचा रंग निळा होऊ शकतो, पण असं असलं तरी अशा परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.\nपांढरा किंवा दुधाळ : लघवीचा पांढरा किंवा दुधाळ रंग हा महिलांमध्ये आजारपणाचे लक्षण असू शकतो. रक्तामध्ये कॅल्शियम आणि प्रोटीनचे प्रमाण वाढल्यानंतर देखील पांढऱ्या रंगाची लघवी येऊ शकते. अशावेळी लघवीची तपासणी करून घ्यावी.\nPrevious articleसर्व्हे अस सांगतो, अमेरिकेत महिलांमुळेच जास्त अपघात होतात. आणि भारतात \nNext articleकाय आहे कार्ले भाजे लेण्यांचा इतिहास.\nपुण्याच्या इतिहासात असा अचाट माणूस आजवर झाला नाही.\nविरोधकांनी अब्रुवर घाला घातला पण न डगमगता साठेंनी भारतात कलर टिव्ही सुरु केलाच.\nअन् रशियन तरूणीनं चक्क बीडच्या आमदाराच्या मिशीचा मुका घेतला\nफेसबुकचा झुक्या चोरून टिकटॉकचे व्हिडीओ बघताना सापडलाय.\nसंघाच काम करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना लग्नाच्या बेडीत अडकायचं नव्हतं.\nपुरूषांना देखील होवू शकतो ब्रेस्ट कॅन्सर, वाचा काय असतात लक्षणे.. - BolBhidu.com February 4, 2019 at 6:48 pm\nरक्तातील प्लेटलेट्स वाढवण्याचे घरगुती उपाय, वाचा आणि शेअर करा. - BolBhidu.com February 11, 2019 at 8:03 pm\nअमिताभला एका बुक्कीत गार करणारा पुनीत इस्सार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/others/like-share-readers-own-page/home-chef/bhardyache-khamang-wade/articleshow/71122667.cms", "date_download": "2019-11-22T00:05:20Z", "digest": "sha1:3KRYHK4KAIXZBGATXI4VL3JIRAATBGO5", "length": 13957, "nlines": 180, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "bhardyache khamang wade: भरड्याचे खमंग वडे - bhardyache khamang wade | Maharashtra Times", "raw_content": "\nनसतेस घरी तू जेव्हा\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'WATCH LIVE TV\nगणपती गेले की लगेच पितृ पंधरवडा सुरू होतो. हिंदू धर्मशास्त्रानुसार हा पंधरवडा म्हणजे खरंतर आपल्या कुटुंबातील मृत व्यक्तींचं स्मरण करण्याचा कालावधी. आपण या पंधरवड्याच्या धार्मिक गुंतागुंतीत अडकण्याचं कारण नाही, मात्र त्यानिमित्ताने घरोघरी जे विविध खाद्यपदार्थ केले जातात, ती एक वेगळी खाद्यसंस्कृतीच आहे.\nगणपती गेले की लगेच पितृ पंधरवडा सुरू होतो. हिंदू धर्मशास्त्रानुसार हा पंधरवडा म्हणजे खरंतर आपल्या कुटुंबातील मृत व्यक्तींचं स्मरण करण्याचा कालावधी. आपण या पंधरवड्याच्या धार्मिक गुंतागुंतीत अडकण्याचं कारण नाही, मात्र त्यानिमित्ताने घरोघरी जे विविध खाद्यपदार्थ केले जातात, ती एक वेगळी खाद्यसंस्कृतीच आहे. या सीझनमध्ये मिळणाऱ्या भोपळ्याची भाजी तर यावेळी केली जातेच. शिवाय तांदळाची खीरही केली जाते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बहुतेकांच्या घरी भरड्याचे वडे हमखास केले जातात. किंबहुना भरड्याचे वडे म्हणजे पितरांचे वडे म्हणूनच प्रसिद्ध आहेत. मात्र या वड्यांची चव लक्षात घेतली तर ते पितृ पंधरवडा सोडून इतर वेळीही करायला काहीच हरकत नाही. त्यांची चव आणि खमंग वास कितीतरी वेळ मनात रेंगाळत राहतो. म्हणूनच भरड्याच्या वड्यांची सोपी पाककृती, खास तुमच्यासाठी\nभरडा साहित्य - १ वाट्या तांदूळ, १ वाट्या चणा डाळ, प्रत्येकी अर्धा वाटी मूग डाळ-गहू-उडीद डाळ, चार-पाच चमचे धणे, तीन चमचे जिरं (हे सगळं जाडसर दळूण आणणे, हे प्रमाण वाढवून तुम्ही नेहमीसाठीही भरडा आणून ठेवू शकता.)\nमसाला साहित्य - आल्याचा छोटा तुकडा, चार मिरच्या, दहा लसूण पाकळ्या, प्रत्येकी दोन चमचा धणे-जिरं-तीळ-ओवा (हे देखील जाडसर वाटून घ्यावं)\nकृती - एका पातेल्यात भरड्याच्या प्रमाणात पाणी घेऊन, त्यातच थोडं तेल टाकून ते उकळत ठेवावं. दुसरीकडे भरड्याचं पीठ घेऊन त्यात मिक्सरमधून काढलेला सगळा मसाला आणि मीठ नीट ���िसळावं. पाण्याला उकळी आली की हे सगळं मिश्रण त्यात हळूहळू टाकावं. सगळं मिश्रण टाकल्यावर गॅस घालवून थोडावेळ झाकून ठेवावं. काही वेळाने पीठ हाताने व्यवस्थित कालवून त्याचे छोटे गोळे करून ते केळीच्या पानावर किंवा ओल्या कपड्यावर जाडसरच थापावे आणि मंद आचेवर तेलात खरपूस तळून घ्यावेत. मोठ्या आचेवर शक्यतो तळू नयेत. त्यामुळे कडक होण्याची शक्यता असते.\nघरचा शेफ:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nज्वारीच्या कुटाचे टेस्टी वडे\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nइतर बातम्या:मूग डाळ|भरड्याचे खमंग वडे|चणा डाळ|गणपती|उडीद डाळ|urad dal|moong dal|ganapati|chana dal|bhardyache khamang wade\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\n'असा' झाला गायिका गीता माळी यांच्या कारला अपघ...\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nविजयानंतर मुंडे, रितेश, आदित्य आणि रोहित भावु...\nSPG सुरक्षा हटवण्याच्या निर्णयावर प्रियंका गांधींची 'ही' प्र...\n'अशी' आहे जीप कॉम्पास ट्रेलहॉक\nमी दलितविरोधी वक्तव्य केले नाही: बाबा रामदेव\nभाजपच्या नेतृत्वात झारखंड नक्षलवादी मुक्त झाला: शहा\nमथुरेत माकड सफारी सुरू करा; हेमामालिनी यांची उपरोधिक मागणी\n९३ टक्के भारतीयांना H4 अंतर्गत अमेरिकेत व्हिसा\n\\Bसंजीवय्या अध्यक्षनवी दिल्ली -\\B पंतप्रधान\nमटा ५० वर्षांपूर्वी -दुसऱ्यांदा चंद्रावर पाऊल\nमटा ५० वर्षांपूर्वी - अपोलो चंद्रावर उतरणार\nमटा ५० वर्षांपूर्वी -पहिली लढाई जिंकली\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nपौष्टिक आणि टेस्टी चाट-कटोरी...\nमाया-ममतेचं सार - ऋषीची भाजी...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/citizen-reporter/others/arbitrary-tariff/articleshow/71963555.cms", "date_download": "2019-11-21T23:44:00Z", "digest": "sha1:FOUZIOCVOIZA4MMRCXLBI6CTEW4NMO5X", "length": 8624, "nlines": 157, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "others News: मनमानी दर आकारणी - arbitrary tariff | Maharashtra Times", "raw_content": "\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'WATCH LIVE TV\nडोंबिवली : पश्चिमेकडे रेल्वे ‘पे अँड पार्क’ येथे अवाजवी दर आकारले जात आहेत. वाढीव दर आकारणीसंदर्भात रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण द्यावे. कंत्राटदारावर योग्य ती कारवाई करावी.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nइतर बातम्या:रहदारी आणि पार्किंग|Others\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\n'असा' झाला गायिका गीता माळी यांच्या कारला अपघ...\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nआजचं राशी भविष्य: दि. २१ नोव्हेंबर २०१९\nमुंबईच्या रस्त्यावर धावतेय भन्नाट रिक्षा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nSPG सुरक्षा हटवण्याच्या निर्णयावर प्रियंका गांधींची 'ही' प्र...\n'अशी' आहे जीप कॉम्पास ट्रेलहॉक\nमी दलितविरोधी वक्तव्य केले नाही: बाबा रामदेव\nभाजपच्या नेतृत्वात झारखंड नक्षलवादी मुक्त झाला: शहा\nमथुरेत माकड सफारी सुरू करा; हेमामालिनी यांची उपरोधिक मागणी\n९३ टक्के भारतीयांना H4 अंतर्गत अमेरिकेत व्हिसा\nसिटीझन रिपोर्टर पासून आणखी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/tag/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2019-11-22T00:10:12Z", "digest": "sha1:COWBE5Z2EPQIG7E3E5T5MCXFWNUORWOO", "length": 10422, "nlines": 106, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "जालना Archives - Thodkyaat News", "raw_content": "\nफडणवीसांनी सरकार स्थापनेसाठी राज्यपालांना 2014 ला संख्याबळाची आकडेवारीच दिली नव्हती\nमुख्यमंत्रिपदाबाबत काहीही ठरलेलं नाही- पृथ्वीराज चव्हाण\nमहाविकासआघाडी सरकारमध्ये या नेत्यांना ‘लाल दिवा’ मिळण्याची शक्यता\nराष्ट्रवादीला अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद मिळणार\nकाँग्रेसकडून उपमुख्यमंत्रिपदासाठी ‘या’ नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब\n“उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनायचं आहे हे माहीत असतं तर भाजपने पाठिंबा दिला असता”\nप्रज्ञा ठाकूर यांना संरक्षण मंत्रालयाच्या समितीत मोठी जबाबदारी\nराष्ट्रवादीला अडिच वर्षे ���ुख्यमंत्रिपद देणार का\nशिवसेनेसोबत गेल्यास काँग्रेस महाराष्ट्रात ‘दफन’ होईल; काँग्रेसच्या नेत्याचं भाकित\n‘महाशिवआघाडी’ नावावर काँग्रेस-राष्ट्रवादीचा आक्षेप; सुचवलं ‘हे’ नाव\nThodkyaat - थोडक्यात - बातमी जशी आहे तशी\n“मी असेपर्यंत खुशाल गायी कापा”\nटीम थोडक्यात Oct 23, 2019\nजालना | मी असेपर्यंत खुशाल गायी कापा, असं वक्तव्य भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केलं आहे.…\nभाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; जालन्यात राडा\nटीम थोडक्यात Oct 21, 2019\nजालना | जालन्याच्या अंबड तालुक्यात भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे.…\n“राष्ट्रवादीच्या घड्याळात 10 वाजून 10 मिनिटं, त्यामुळे काॅंग्रेस-राष्ट्रवादीला…\nटीम थोडक्यात Oct 16, 2019\nजालना | राष्ट्रवादी काँग्रेसचं चिन्ह असलेल्या घड्याळात 10 वाजून 10 मिनिटं वाजली आहेत, त्यामुळे मोठा भाऊ आणि छोटा…\nवीज कोसळून 3 शेतमजुरांचा जागीच मृत्यू; तर 2 जण जखमी\nटीम थोडक्यात Oct 6, 2019\nजालना | जालना जिल्ह्यातील भागडे सावरगावमध्ये वीज कोसळली. या दुर्घटनेत 3 शेतमजुरांचा मृत्यू झाला. तर दुसरीकडे…\nआम्ही मंत्रिमंडळात बाहुले म्हणून बसलो नाही- रामदास कदम\nटीम थोडक्यात Jun 22, 2019\nजालना | आम्ही काय मंत्रिमंडळात बाहुले म्हणून बसलो नाही. ज्या बँका, कंपन्या ऐकत नाही त्यांना वठणीवर आणू, असं वक्तव्य…\n…नाहीतर मी राजकारण सोडून देईन- रावसाहेब दानवे\nटीम थोडक्यात Jun 15, 2019\nजालना | मी स्टेजवर भाषणाला उभा राहिल्यावर ज्या दिवशी टाळ्या शिट्ट्या वाजणार नाही तो दिवस माझ्या राजकारणाचा शेवटचा…\nहे शंकरा पाव रे… आमच्या साहेबांना मंत्रीपद मिळू दे; ‘या’…\nटीम थोडक्यात Jun 14, 2019\nजालना | आमच्या साहेबांना मंत्रीपद मिळू दे, असं साकडं जालन्यातील भाजपचे आमदार अतुल सावेंच्या समर्थकांनी घातलं आहे.…\nजालन्यातून रावसाहेब दानवे दणदणीत विजयी\nटीम थोडक्यात May 23, 2019\nजालना | जालना लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे विजयी झाले आहे. रावसाहेब दानवेंनी जालन्यातून…\n“रावसाहेब दानवेंनी आपल्या लायकीनुसार काम करावं”\nटीम थोडक्यात May 19, 2019\nजालना | भाजप खासदार रावसाहेब दानवेंनी आपल्या लायकीनुसार काम करावं, टँकर तर माझे नगरसेवक देखील लाऊ शकतात, हे काम…\nरावसाहेब दानवेंना सर्वात मोठा धक्का; बच्चू कडूंनी घेतला ���ा निर्णय\nटीम थोडक्यात Apr 20, 2019\nजालना | आमदार बच्चू कडू यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यापुढे नवं संकट निर्माण केलं आहे. त्यांनी…\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\nसत्तेचं काय होईल माहित नाही… पण सत्तेचा जोकर शिवसेनेच्याच हातात- गुलाबराव पाटील\nहिंदुत्वाला मत दिलं अन् ते वाया गेलं; उद्धव ठाकरेंविरोधात तक्रार दाखल\nशरद पवारांच्या नेतृत्वातील सरकार 5 वर्ष टिकेल; रोहित पवारांना विश्वास\nविंडिजविरुद्धच्या मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा, पाहा कुणाला मिळाली संधी\nओवैसींपाठोपाठ एनआरसीच्या मुद्द्यावरून देवेगौडांचं मोदी सरकार टीकास्त्र; म्हणाले…\nफडणवीसांनी सरकार स्थापनेसाठी राज्यपालांना 2014 ला संख्याबळाची आकडेवारीच दिली नव्हती\nअण्णा उठा उठा सत्ता गेली, आंदोलनाची वेळ आली; जितेंद्र आव्हाडांचा निशाणा\nखोदा पहाड, निकला चूहा; असदुद्दीन ओवैसींचा मोदी सरकारवर निशाणा\nत्या वादग्रस्त वक्तव्यावर बाबा रामदेव यांचा खुलासा; म्हणतात, ‘आंबेडकरांचे विचार तर देशाला फायद्याचे’\nजयपूर नको आम्हाला गोव्याला न्या; शिवसेनेच्या आमदारांची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-monsanto-moves-sc-bt-cotton-seed-patent-7951", "date_download": "2019-11-22T00:00:33Z", "digest": "sha1:VHKTYCWRVFFAAXGT47BFBOGVH7G7ODII", "length": 15223, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Monsanto moves SC on BT cotton seed patent | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबीटी कपाशी बियाणे पेटंटप्रश्नी मोन्सॅंटो सर्वोच्च न्यायालयात\nबीटी कपाशी बियाणे पेटंटप्रश्नी मोन्सॅंटो सर्वोच्च न्यायालयात\nरविवार, 6 मे 2018\nनवी दिल्ली : बीटी कापूस बियाण्यांचे पेटंट आपल्याकडे असल्याचा मोन्सॅंटो कंपनीचा दावा दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर कंपनीने आता सर्वोच्च न्यायालयाकडे धाव घेत या निर्णयाविरुद्ध दाद मागितली आहे. सोमवारी (ता. ७) सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश रोहिंतन फाली नरिमन आणि अभय मनोहर सप्रे यांच्या खंडपीठापुढे याबाबतची सुनावणी होणार आहे.\nनव�� दिल्ली : बीटी कापूस बियाण्यांचे पेटंट आपल्याकडे असल्याचा मोन्सॅंटो कंपनीचा दावा दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर कंपनीने आता सर्वोच्च न्यायालयाकडे धाव घेत या निर्णयाविरुद्ध दाद मागितली आहे. सोमवारी (ता. ७) सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश रोहिंतन फाली नरिमन आणि अभय मनोहर सप्रे यांच्या खंडपीठापुढे याबाबतची सुनावणी होणार आहे.\nमोन्सॅंटो कंपनीकडे बीटी कपाशी बियाण्याचे पेटंट नसल्याचा दावा नुझीवीडू सीड्स, प्रभात ॲग्री बायोटेक आणि प्रवर्धन सीड्स या तीन भारतीय बियाणे कंपन्यांनी उच्च न्यायालयात केला होता. त्याआधारे न्यायालयाने या कंपन्यांचे म्हणणे एैकून घेऊन त्यांच्या बाजूने ११ एप्रिल रोजी निकाल जाहीर केला होता. बीटी तंत्रज्ञान वापरण्यासंबंधी या तीन कंपन्यांनी मोन्सॅंटो कंपनीसोबत करार केला होता.\nया संदर्भात ‘मोन्सॅंटो’ला द्यावे लागणारे स्वामित्व शुल्क (ट्रेट व्हॅल्यू) सरकारने निश्चित केलेल्या मूल्यानुसारच द्यावे, असा निकाल यापूर्वी एक न्यायाधीश असलेल्या खंडपीठाने दिला होता. हा निकालही उच्च न्यायालयाने कायम ठेवला होता. वास्तविक मोन्सॅटो कंपनीला हा निर्णय मान्य नव्हता. सरकारने ठरवून दिलेल्या मूल्यापेक्षा अधिक शुल्क वाढवून देण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यानंतर दोन्ही पक्षांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आता बीटी कपाशीच्या बियाणे पेटंटचे भवितव्य काय असेल ते आता सर्वोच्च न्यायालयातच स्पष्ट होणार आहे.\nकापूस उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय न्यायाधीश भारत\nलोक-जैविपा - भर दुष्काळात उभारलेली हिरवाई\nशेतकऱ्यांचा पुढाकार अनुभवल्यावर वन विभागाच्या सहभागाने वन जमिनीच्या काही भागांवर “नैसर्गि\nईशान्यकडील राज्ये का नाकारतात महाराष्ट्राची साखर...\nकोल्हापूर : वाहतूक खर्चामुळे महाग पडत असल्याने राज्यातील साखरेला ईशान्य भागातून मागणी कमी\nजमिनीच्या सुपीकतेतील गांडुळांचे योगदान\nजगभरामध्ये हजारो जातीची गांडुळे अस्तित्वात असून, जमिनीच्या जडणघडणीमध्ये सातत्याने कार्यरत\nजळगाव जिल्ह्यात 'येथे' सुरु झाली हमीभावाने कापूस...\nजळगाव ः खानदेशात भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) कापूस खरेदीला सुरवात केली असून, जळगाव ज\nनगर : नुकसान भरपाईसाठी एकशे पस्तीस कोटींचा निधी\nनगर : जिल्ह्यात ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसामुळे शेतीपिका\nजमिनीच्या सुपीकतेतील गांडुळांचे योगदानजगभरामध्ये हजारो जातीची गांडुळे अस्तित्वात असून,...\nईशान्यकडील राज्ये का नाकारतात...कोल्हापूर : वाहतूक खर्चामुळे महाग पडत असल्याने...\nजळगाव जिल्ह्यात 'येथे' सुरु झाली...जळगाव ः खानदेशात भारतीय कापूस महामंडळाने (...\nकेंद्रीय पथक आज करणार पीकहानीची पाहणीपुणे ः मॉन्सूनोत्तर पावसामुळे राज्यात शेतीच्या...\n‘दाणेदार’ खताच्या मागे ‘मालदार’ हालचालीपुणे : राज्यात १९७० ते २००० या तीन दशकांमध्ये...\nयोजना, निधीची कमी नाही, मग शेतीचे प्रश्...औरंगाबाद : योजना, निधी, यंत्रणा, सुविधा,...\n चक्क दाताखाली दाणे ठेवत...उमरखेड, यवतमाळ : मॉन्सूनोत्तर पावसाच्या...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात गारठा कमीपुणे: विदर्भ, मराठवाड्यात तापमान कमी झाल्याने...\nशेतकऱ्यांचे ३० कोटी परत करा; पुण्यात...पुणे: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील डाळिंब...\nफूलशेती देऊ शकते का उत्पन्नाचा हमखास...अकोला जिल्ह्यातील कंझरा येथील अमृतराव दलपतराव...\nपुदिना उत्पादनात रवी करंजकरांची मास्टरी...मुंबईत पुदिन्यात ‘गुडवील’ मिळविलेले करंजकर नाशिक...\nअचूक आकडेवारीचा काळ आठव्या आंतरराष्ट्रीय कृषी सांख्यिकी परिषदेत...\nउद्यापासून हंगाम सुरु, पण ऊसतोड बंदच मुंबई / पुणे ः राज्यातील यंदाचा ऊस गाळप...\nविदर्भ, मराठवाड्यात गारठा वाढलापुणे : किमान तापमानात घट होत असल्याने...\nखतमाफियांमुळे शेतकऱ्यांची मोठी लूटपुणे : बोगस मिश्रखतांचे उत्पादन व विक्री करणाऱ्या...\nभरताच्या वांग्यासह दादर ज्वारीसाठी...खानदेशकन्या तथा आपल्या कवितेतून शेतीचे...\nबॅंक एकत्रीकरण एक अनावश्‍यक पाऊलभारताने १९९० मध्ये नवीन आर्थिक धोरण स्वीकारले....\nरा ज्यात या वर्षी जोरदार पाऊस झाला. अनेक भागांत...\nसाखर उद्योगाने मूल्यपदार्थांकडे वळणे...पुणे: देशाच्या ग्रामीण अर्थकारणात मोलाचा वाटा...\nदेशात कापूस उत्पादन घटणारजळगाव ः देशात सर्वाधिक कापूस उत्पादित करणाऱ्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/250?page=3", "date_download": "2019-11-22T00:50:43Z", "digest": "sha1:A2Y4EJPKU6TN7TPFFMNO6HIIXZMB5S4X", "length": 12248, "nlines": 207, "source_domain": "www.maayboli.com", "title": "भटकंती : शब्दखूण | Page 4 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /प्रवास /भटकंती\nचक्राता - ७ बुधेर केव्ह्ज\nया आधीचा भाग इथे वाचा.\n२ दिवस हा सुंदर पक्षी दिसत होता पण छान फोटो मिळत नव्हता आज त्याचा मनासारखा फोटो मिळाला\nRead more about चक्राता - ७ बुधेर केव्ह्ज\nचक्राता - ६ खडांबा, देवबन\nया आधीचा भाग इथे वाचा.\nएकंदर असं लक्षात आलं होतं की सूर्य उगवण्याआधी आणि मावळल्यानंतर तापमान खाली जायचे. रात्री वारा सुटलेला असायचा. त्यात रात्री दिवे गेले. जनरेटरवर गरजेच्या गोष्टी चालु होत्या. रूम्सवर एखादा पॉईंट आणि नाइट लॅम्प इतकच चालु होतं. कॅमेरा कसाबसा चार्ज केला त्यामुळे मोबाइल चार्ज झाला नाही. मोबाइलचा उपयोग पण फोटो काढण्यासाठीच होता. चारही दिवस सोशल मिडियाची आठवण फारच क्वचित आली.\nRead more about चक्राता - ६ खडांबा, देवबन\nचक्राता - ५ कोटी कनासर, मंगताड\nया आधीचा भाग इथे वाचा.\nजातानाच भरपेट नाष्ता करून ९-९:१५ ला निघालो. मधे लोखंडी नावाचे जरा मोठेसे जंक्शन लागते.तिथून पुढे कोटी कनासर ला गेलो. रस्त्यातून जाताना प्रत्येक वेळी पक्षी दिसले की थांबून फोटो सेशन, चर्चा असं चालू होतं. जातानाच देवदार चे मोठे वृक्ष लक्ष वेधून घेत होते.\nRead more about चक्राता - ५ कोटी कनासर, मंगताड\nचक्राता - ४ हिमालयन पॅरेडाइज परिसर\nया आधीचा भाग इथे वाचा.\nदगडी बांधकाम केलेल्या आणि लाकडाचा भरपूर वापर केलेल्या खोल्या मस्त उबदार होत्या. पांघरूण १.५-२ इंच जाडीचं आणि चांगलं जड होतं. ४:३० चा गजर बंद केला पण पांघरूणातून बाहेर येऊ वाटेना. परत झोप लागणार असं वाटत होतं तोवर अंदाजे ५ वाजता पक्षांचे आवाज येऊ लागले होते. प्रोमिनंट येत होते ते आवाज होते Black Francolin आणि Great Barbet यांचे किका म्हणतात Black Francolin चा कॉल 'चीक पान बिडी सिगरेट' असं म्हणल्यासारखा असतो हे अगदी तंतोतंत पटलं. न रहावून बाहेर आलोच.\nRead more about चक्राता - ४ हिमालयन पॅरेडाइज परिसर\nचक्राता - ३ वाटेवर\nया आधीचा भाग इथे वाचा.\nRead more about चक्राता - ३ वाटेवर\nचक्राता - २ तयारी\nया आधीचा भाग इथे वाचा.\nदोन वर्षांपूर्वी एका मैत्रिणीकडून किरण पुरंदरेंबद्दल समजले. लेकाला पुण्याजवळच्या एक दिवसाच्या कॅंपला पाठवले. त्याला कँप प्रचंड आवडला. पक्षी बघणे तर आनंददायी आहेच पण किरण पुरंदरेंबरोबर पक्षी बघणे खूपच रिफ्रेशिंग आहे. त्यांना सर वगैरे म्हणलेलं आवडत नाही आणि एकेरी किरण कसं म्हणणार त्यामुळे ते मुलांचे किरण काका आणि नंतर सगळ्यांचेच किका झाले. सगळे त्यांना किका म्हणूनच ओळखतात.\nरेंज ट्रेक भाग दुसरा : ‘आंबेनळी’ ‘रायलिंग’ ‘बोचेघोळ’\nरेंज ट्रेक भाग दुसरा : ‘आंबेनळी’ ‘रायलिंग’ ‘बोचेघोळ’\nRead more about रेंज ट्रेक भाग दुसरा : ‘आंबेनळी’ ‘रायलिंग’ ‘बोचेघोळ’\nउन्हाळी भटकंती - माथेरान (२), आंबेगाव ते वन ट्री हिल पॉइंट.\nउन्हाळी भटकंती - माथेरान (२),आंबेगाव ते वन ट्री हिल पॉइंट माथेरान.\nRead more about उन्हाळी भटकंती - माथेरान (२), आंबेगाव ते वन ट्री हिल पॉइंट.\nफिशिंग संबंधी माहीती हवी आहे.\nमला फिशिंग (म्हणजे मासेमारी, लोकांना ई-मेल पाठवून फसविणे नव्हे :D) करायला आवडते. त्यासाठी लागणारे सर्व साहित्य (फिशिंग रॉड्स, ल्युर्स इत्यादी) माझ्याकडे आहे.\nमुंबई, नवी-मुंबई, ठाणे या पट्ट्यात माबोवरील कुणी फिशिंग करणारे राहतात का\nतुमच्या माहितीत एखादा फिशिंग करणारा गट असेल तर त्यांची माहिती मिळू शकेल का\nनवी मुंबई, मुंबई , ठाणे या भागात अशा फिशिंगला अनुकूल अशा जागांबद्धल कुणी माहिती देऊ शकेल का\nRead more about फिशिंग संबंधी माहीती हवी आहे.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://ayushdarpanmarathiblog.wordpress.com/2017/09/14/%E2%80%8B%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%B2-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%A8-28/", "date_download": "2019-11-22T00:09:57Z", "digest": "sha1:2KMBVAYX7VPS7NOV7G2MQ4GVK4OHXXMS", "length": 8296, "nlines": 211, "source_domain": "ayushdarpanmarathiblog.wordpress.com", "title": "​हर्बल गार्डन – AyushDarpanMarathi", "raw_content": "\nहा ब्लॉग मराठी लोकांसाठी असून, याची निर्मिती तथा संपादन आयुष दर्पण या स्वास्थ पत्रिका द्वारे केले जाते . आमचा उद्देश सामाजिक माहिती पोहोचविने असून आम्ही त्या साठीच कार्यरत आहोत . www.ayushdarpan.org\nहा मध्यम उंचीचे वृक्ष अाहे.ह्याची त्वचा धुरकट व खडबडीत असून ह्याचे काण्ड सरळ वाढते,पाने एकांतर असून १-२ सेंमी लांब व १.२५-२.५० सेंमी रूंद,द्विखण्ड व अग्रभागी गोल असतात,हृदयाकृती असतात.फुल मोठे,पांढरे,जांभळे,निळे अथवा गुलाबी रंगाचे असते.फळ १५-३० सेंमी लांब व २-२.५ सेंमी रूंद असते.ह्या चपट्या व कडा मुडपलेल्या शेंगा असतात.शेंगेत १०-१५ बिया असतात.\nह्याचे उपयुक्तांग आहे त्वचा व फुले.ह्याची चव तुरट असते.व ती थंड गुणाची असते व हल्की व रूक्ष असते.कांचनार कफ व पित्तनाशक आहे.\nचला आता ह्याचे औषधी उपयोग पाहूयात:\n१)व्रण धुवायला कांचनारचा काढा वापरतात.\n२)कांजण्या व गोवर ह्यात कांचनारचा काढा शरीरातील उष्णता कमी करायला उपयोगी आहे.\n३)शरीरावर उत्पन्न होणाऱ्या गाठीवर कांचनार सालीचा काढा सुंठी सोबत देतात.\n४)शरीरावरील गाठींवर कांचनार ताकात उगाळून लेप करतात.\n५)गुदभ्रंशात कांचनार उपयुक्त आहे.\n(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )\n(कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)\nPrevious Post आजची आरोग्यटीप\nNext Post आजची आरोग्यटीप\nDR.GOKULSINGH G.MUMB… on झटपट व्हाट्स अँप डॉक्टर\nchetan chauhan on फेसाळत्या बुडबुड्यांचे गोड व्य…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/photos/picture-gallery-others/1949113/how-to-register-jio-gigafiber-avb-95/", "date_download": "2019-11-22T01:19:23Z", "digest": "sha1:7XC7WYGWEO2NGV26WUXU6RC2CGSXN5OR", "length": 8511, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: How To Register Jio Gigafiber avb 95 | जिओ फायबरसाठी नोंदणी करायची? मग अशी करा | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनायजेरियन नागरिकांना घर भाडय़ाने देणाऱ्या ५ जणांवर गुन्हा\nसिडकोच्या घरांची सोडत आगरी कोळी भवनात\nवाहतूक कोंडीवरून नगरसेवक आक्रमक\nकांदा दराची चढाई सुरूच\nधुळ्यात महाआघाडीचा प्रयोग यशस्वी होणार\nजिओ फायबरसाठी नोंदणी करायची\nजिओ फायबरसाठी नोंदणी करायची\n‘जिओ’च्या यशानंतर रिलायन्स बाजारामध्ये ‘जिओ फायबर’ ही ऑप्टिकल फायबर केबल आधारित ब्रॉडबँड सेवा घेऊन आली आहे. यामध्ये ग्राहकांना १०० एमबीपीएस ते एक जीबीपीएस इतका अफाट इंटरनेट स्पीड मिळणार आहे. फक्त ७०० रुपयांपासून ते १० हजार रुपयांपर्यंतच्या दरात विविध योजना देण्यात येणार आहेत. चला जाणून घेऊया जिओ फायबर जोडणीसाठी ऑनलाइन नोंदणी कशी करायची...\n– तुमच्या ठिकाणाचे नाव लिहा\n-ज्या ठिकाणी जिओ फायबरची जोडणी हवी, तेथील संपूर्ण पत्ता टाका\n– त्यानंतर आपले संपूर्ण नाव, फोन नंबर आणि ई-मेल आदी माहिती द्या\n– तुमच्या फोन नंबरवर एक ओटीपी येईल, तो टाका आणि सबमिटचे बटन दाबा. अशा प्रकारे तुम्ही जिओ फायबरसाठी नोंदणी करु शकता.\nVIDEO : शिवाजी नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणा...\nशिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याबद्दल शरद म्हणतो, 'नजरेचा इशारा इकडे तिकडे झाला त���ी...'\n'या' बॉलिवूड अभिनेत्रीचे होते पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत अफेअर\nया देशात सापडला ९० वर्षांपूर्वीचा मिकी माऊस\n‘तान्हाजी'च्या ट्रेलर लाँचला पत्रकाराने तैमुरबद्दल विचारला 'हा' मजेदार प्रश्न, सैफ म्हणाला...\nबनावट नोटांप्रकरणी एकही गुन्हा दाखल नाही\n‘कर्करोग योद्धय़ां’कडून राज्यात २०३४ शस्त्रक्रिया\nअमित शहांकडून झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अयोध्येचा मुद्दा\nभारतीय क्रिकेटमध्ये गुलाबी क्रांती\nयूएनएससीमध्ये पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित\n\"नथुराम गोडसे आमच्या मनात\" म्हणत सुभाषचंद्र बोस यांच्या पणतीने केली पूजा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/civic/dabawallas-to-clean-girgaum-beach-608", "date_download": "2019-11-22T00:34:26Z", "digest": "sha1:HPOS7G6PTCEVAEKPHDZ2LBAHKHMTNBYC", "length": 6977, "nlines": 91, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "डबेवाल्यांची साफ सफाई !", "raw_content": "\nBy सचिन गाड | मुंबई लाइव्ह टीम\nगिरगांव - गणेशोत्सवाच्या आनंदासोबतच मुंबई स्वच्छ,सुंदर ठेवण्यासाठी मुंबईचे डबेवाले \"स्वच्छता अभियान \"राबवणार आहेत. अनंत चतुर्दशीच्या दिवशी गिरगाव चौपाटीवर मोठ्या प्रमाणात गणेश विसर्जन होते. तसंच निर्माल्यही गणेश विसर्जनासह समुद्रात टाकले जाते. त्यामुळे गिरगाव चौपाटीवर मोठ्या प्रमाणात प्रदुषण आणि अस्वच्छता होते. ते प्रदुषण आणि अस्वच्छता कमी करण्यासाठी मुंबईचे डबेवाले \"गिरगाव चौपाटी\"साफसफाई अभियान राबवणार आहे. हे अभियान डबेवाले संस्थेचे अध्यक्ष श्री.भाऊसाहेब करवंदे यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात येणार आहे. या अभियानात ४० ते ५० डबेवाले भाग घेतील. या अभियानाला \" दीदी ( मायदीदी डॉट ईन\") ही साफसफाई क्षेत्रात काम करणारी संस्था सहकार्य करणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डबेवाल्यांना स्वच्छ भारत अभियानाचे अॅम्बेसेडर नियुक्त केले आहे, याची जाणीव डबेवाल्यांना आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या विश्वासाने मुंबईच्या डबेवाल्यांना स्वच्छते दुत नियुक्त केले आहे, त्या विश्वासाला पात्र ठरवण्यासाठी मुंबईचे डबेवाले सतत प्रयत्न करत असतात. यासाठी डबेवाले कधी स्वत: हाती झाडू घेऊन साफसफाई करतो तर कधी स्वच्छतेचा संदेश मुंबईकरांना पोचवत असतो. गणपती विसर्जनानंतर चौपाटी परिसरात पसरणा-या अस्वच्छतेमुळे मुंबईच्या किनार्यांचे सौंदर्य कमी होऊ नये हा उद्देश या स्वच्छता अभियानामागे आहे.\nउच्च न्यायालयानं मुंबई महापालिकेला 'या' कारणामुळं फटकारलं\nमहापालिकेच्या रुग्णालयात सीईओची नेमणूक\nपश्चिम रेल्वेच्या ऐतिहासिक वांद्रे स्थानकाला नवा साज\nआर्थिक मदत मिळत नसल्यानं मच्छिमार राज्यपालांवर नाराज\nमुंबईत अवघे १५ वाहनतळ, लाखो वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न कायम\nमुंबई बंदरात ४ आलिशान क्रूझचं आगमन\nबेस्टचं 'ती शौचालय' सुरू होणार दक्षिण मुंबईत\nनाहीतर, शिवसेना भवन परिसरातला कचराच उचलणार नाही, सफाई कामगारांची भूमिका\nमुंबईत रस्ते अपघातांत 'इतक्या' जणांचा मृत्यू\n'हा' उन्नत मार्ग कोणत्याही समारंभाविना वाहतुकीस खुला\nबेस्टमध्ये सौरऊर्जेचा वापर होण्यासाठी आॅनलाइन याचिका\nचक्क, एसी लोकललाही बसतोय प्रदूषणाचा फटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/keshav-upadhye-attacks-rahul-gandhi-31923", "date_download": "2019-11-21T23:20:10Z", "digest": "sha1:3DKV7BPZ3STQMPWXZVZ2IDPSG6Q2H6GJ", "length": 9208, "nlines": 135, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Keshav Upadhye attacks Rahul Gandhi | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराहूल गांधीचे आरोप बेछूट - केशव उपाध्ये\nराहूल गांधीचे आरोप बेछूट - केशव उपाध्ये\nबुधवार, 19 डिसेंबर 2018\nराफेलबाबत सर्वोच्च न्यायालयानेच गैरव्यवहार नसल्याचा निकाल दिल्यामुळे 2019 च्या निवडणुकीत कोणता मुद्दा वापरायचा याचा कॉंग्रेसला प्रश्न पडला आहे. - केशव उपाध्ये\nजालनाः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ आणि पारदर्शी राजवट दिली. काहीही करून त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा डाग लावण्यासाठी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल विमान खरेदीबाबत बेछूट खोटे आरोप केले.\nसर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे राहुल गांधी यांच्या आरोपातील खोटेपणा उघड झाला आहे. राजकीय फायद्यासाठी देशाची सुरक्षितता धोक्‍यात आणल्याबद्दल त्यांनी देशाची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी भाजपा प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पत्रकार परिषदेत केली.\nबुधवारी (ता19) भाजपा जिल्हा कार्यालयात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. केशव उपाध्ये म्हणाले, राफेल विमानांच्या खरेदी व्यवहारातील निर्णय प्रक्रिया, किंमत आणि भारतीय ऑफसेट पार्टनर या तीनही मुद्द्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाने गैरव्यवहार नसल्याचा निर्वाळा दिला आहे. त्यामुळे या मुद्द्यांवरून जाणीवपूर्वक चिखलफेक करण्याचा कॉंग्रेसचा प्रयत्न हाणून पाडला गेला.\nराहूल गांधी यांच्याकडे राफेलबाबत पुरावे होते तर त्यांनी ते सर्वोच्च न्यायालयात मांडायला हवे होते. पण त्यांनी तसे केले नाही कारण त्यांच्याकडे काही पुरावेच नव्हते. केवळ सत्ताधारी पक्षाला बदनाम करण्यासाठी खोटेनाटे आरोप केले. असे आरोप करताना आपण देशाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करतो आहोत आणि सैनिकांचे मनोधैर्य खच्ची करत आहोत, याचेही भान राहुल गांधी यांनी ठेवले नाही.\nसर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडून किंमतीबाबत सर्व तपशील मागून घेतला व आपल्या समाधानासाठी त्याचा अभ्यास केला. किंमतीचा तपशील जाहीर केला तर विमानांवर कोणती शस्त्रास्त्रे लावली आहेत याची माहिती उघड होईल व त्याचा शत्रूला लाभ होईल. यामुळे संरक्षण दलाचे अधिकारी ही माहिती उघड करण्यास विरोध करत होते, याची नोंद घ्यायला हवी.\nसर्वोच्च न्यायालयाने या विषयात निकाल दिल्यानंतरही संयुक्त संसदीय समिती नेमण्याचे कारण काय, असा सवाल करतांनाच भाजपा संसदेत चर्चा करण्यास तयार असल्याचे उपाध्ये यांनी सांगितले.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nनरेंद्र मोदी narendra modi सर्वोच्च न्यायालय भाजप पत्रकार भारत गैरव्यवहार नासा विषय topics संसद टोल\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/beed-child-home-poisoning/", "date_download": "2019-11-21T23:47:23Z", "digest": "sha1:RBPICXORFOJQWXZ236HLUWSHCUY2CY7B", "length": 8779, "nlines": 92, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "कोवळ्या जीवांशी खेळ; बीडमध्ये 10 चिमुरड्यांंना विषबाधा", "raw_content": "\nफडणवीसांनी सरकार स्थापनेसाठी राज्यपालांना 2014 ला संख्याबळाची आकडेवारीच दिली नव्हती\nमुख्यमंत्रिपदाबाबत काहीही ठरलेलं नाही- पृथ्वीराज चव्हाण\nमहाविकासआघाडी सरकारमध्ये या नेत्यांना ‘लाल दिवा’ मिळण्याची शक्यता\nराष्ट्रवादीला अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद मिळणार\nकाँग्रेसकडून उपमुख्यमंत्रिपदासाठी ‘या’ ��ेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब\n“उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनायचं आहे हे माहीत असतं तर भाजपने पाठिंबा दिला असता”\nप्रज्ञा ठाकूर यांना संरक्षण मंत्रालयाच्या समितीत मोठी जबाबदारी\nराष्ट्रवादीला अडिच वर्षे मुख्यमंत्रिपद देणार का\nशिवसेनेसोबत गेल्यास काँग्रेस महाराष्ट्रात ‘दफन’ होईल; काँग्रेसच्या नेत्याचं भाकित\n‘महाशिवआघाडी’ नावावर काँग्रेस-राष्ट्रवादीचा आक्षेप; सुचवलं ‘हे’ नाव\nThodkyaat - थोडक्यात - बातमी जशी आहे तशी\nकोवळ्या जीवांशी खेळ; बीडमध्ये 10 चिमुरड्यांंना विषबाधा\nकोवळ्या जीवांशी खेळ; बीडमध्ये 10 चिमुरड्यांंना विषबाधा\nबीड | बीड जिल्ह्यातील शिरूरमध्ये योगेश्वरी बालगृहातील मुलांना विषबाधा झाली आहे. ही धक्कादायक घटना गुरूवारी उघडकीस आली आहे.\nबालगृहातील 8 ते 10 मुलांना जेवणातून विषबाधा झाली आहे. दुपारच्या जेवणानंतर गरगर फिरायला लागल्याचं पीडित मुलांनी सांगितलं.\nमुलांना जेवणातून नाही तर घरुन आणलेल्या चिवडा खाल्याने पोटत दुखू लागल्यामुळं त्यांच्यावरती शासकीय रूग्णालयांत उपचार सुरू आहेत, अशी सारवासारव बाल सुधारगृह प्रशासनाकडून केली जात आहे.\nदरम्यान, पिडीत मुलांवर शासकीय रूग्णालयांत उपचार सुरू आहेत. सध्या मुलांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.\nसत्तेचं काय होईल माहित नाही… पण सत्तेचा जोकर…\nहिंदुत्वाला मत दिलं अन् ते वाया गेलं; उद्धव ठाकरेंविरोधात…\n-पेट्रोल-डिझेल महागणार; मोदी सरकारचा सर्व सामान्यांच्या खिशावर डल्ला\n…तर त्या 18 निष्पाप लोकांचा जीव वाचला असता\n-मुंबई तुंबली तेव्हा तुम्ही कुठे होता; राहुल गांधी काँग्रेस नेत्यावर संतापले\n‘नारी टू नारायणी’; महिलांच्या विकासासाठी मोदी सरकारचा नवा नारा\n-तुझ्या तोंडापेक्षा बूट मोठा आहे; रोहित-चहलची शाब्दिक मस्ती\nपेट्रोल-डिझेल महागणार; मोदी सरकारचा सर्व सामान्यांच्या खिशावर डल्ला\n…म्हणून आकाश चोप्राने उडवली पाकिस्तानची खिल्ली सोशल मीडियात विनोदांचा पाऊस\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\nसत्तेचं काय होईल माहित नाही… पण सत्तेचा जोकर शिवसेनेच्याच हातात- गुलाबराव पाटील\nहिंदुत्वाला मत दिलं अन् ते वाया गेलं; उद्धव ठाकरेंविरोधात तक्रार दाखल\nशरद पवारांच्या नेतृत्वातील सरक��र 5 वर्ष टिकेल; रोहित पवारांना विश्वास\nविंडिजविरुद्धच्या मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा, पाहा कुणाला मिळाली संधी\nओवैसींपाठोपाठ एनआरसीच्या मुद्द्यावरून देवेगौडांचं मोदी सरकार टीकास्त्र; म्हणाले…\nफडणवीसांनी सरकार स्थापनेसाठी राज्यपालांना 2014 ला संख्याबळाची आकडेवारीच दिली नव्हती\nअण्णा उठा उठा सत्ता गेली, आंदोलनाची वेळ आली; जितेंद्र आव्हाडांचा निशाणा\nखोदा पहाड, निकला चूहा; असदुद्दीन ओवैसींचा मोदी सरकारवर निशाणा\nत्या वादग्रस्त वक्तव्यावर बाबा रामदेव यांचा खुलासा; म्हणतात, ‘आंबेडकरांचे विचार तर देशाला फायद्याचे’\nजयपूर नको आम्हाला गोव्याला न्या; शिवसेनेच्या आमदारांची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/column/cityscan/learning-through-knowledge-mother-tongue/articleshow/64667563.cms", "date_download": "2019-11-21T23:38:30Z", "digest": "sha1:FYDKLGL6YBIYQYOZGIDRHB2BHTV6IBC3", "length": 23896, "nlines": 185, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Cityscan News: ज्ञान-मातृभाषेतून शिक्षण - learning through knowledge-mother tongue | Maharashtra Times", "raw_content": "\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'WATCH LIVE TV\nमुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये या शैक्षणिक वर्षापासून द्विभाषिक शिक्षण देण्यात येणार आहे. हा प्रयोग स्तुत्य असला तरी पहिलीत येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रथम भाषा इंग्रजी शिकवण्याचे आव्हान पालिका शिक्षक कसे पेलताता यावर सर्व अवलंबून आहे.\nमुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये या शैक्षणिक वर्षापासून द्विभाषिक शिक्षण देण्यात येणार आहे. हा प्रयोग स्तुत्य असला तरी पहिलीत येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रथम भाषा इंग्रजी शिकवण्याचे आव्हान पालिका शिक्षक कसे पेलताता यावर सर्व अवलंबून आहे.\nमुंबई सारख्या शहरात जेथे मिश्र लोकवस्ती आहे तेथे मराठी आणि इतर प्रादेशिक भाषांच्या शाळांचा प्रश्न ऐरणीवरच आला आहे. पालिका शाळांचा अस्तित्त्वाचा लढा हा गेल्या दोन दशकांपासून सुरू आहे. चांगल्या सोयीसुविधा देण्यापासून ते चांगले शिक्षण देण्यापर्यंतचे आव्हान प्रशासनासमोर आहे. यात विविध मार्गाने प्रयत्न करत असतानाच विद्यार्थ्यांच्या हातात टॅब दिला आणि शालोपयोगी वस्तूंचे वाटपही सुरू झाले. तरीही विद्यार्थी येईनात यामुळे आता द्विभाषिक शिक्षणाचा पर्याय समोर आला असून पालिका प्रश��सन आणि सत्ताधारी यांनी त्याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली. मागील शैक्षणिक वर्षात ५७ शाळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग केल्यानंतर या शैक्षणिक वर्षापासून हा प्रयोग पालिकेच्या सर्वच शाळांमध्ये करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. यामुळे विद्यार्थी संख्या वाढेल यात दुमत नाही. याची अनेक उदाहरणे मुंबई शहरात आहे. बालमोहनसारख्या नामांकित शाळेने मुंबईत अशा शिक्षणाची पाळेमुळे रोवली. या शाळेने ज्यावेळेस पूर्व प्राथमिक वर्गापासून मराठी आणि इंग्रजी या दोन्ही प्रथम भाषा शिकवण्यास सुरुवात केली त्यावेळेस त्या शाळांमधील विद्यार्थी टिकून राहिले. इतकेच नव्हे तर ते वाढूही लागले. हे सर्व होत असतानाच उपनगरातील अनेक अनुदानित मराठी मरणासन्न झालेल्या शाळांनी हा प्रयोग सुरू केला. त्यांना यात यश मिळू लागले. अर्थात यानंतर इंग्रजी माध्यमांचं पेव फुटण्याआधी जेवढी विद्यार्थी संख्या होती तेवढी मिळवणे या शाळांना अद्याप शक्य झाले नसले तरी विद्यार्थी रोडवणे कमी झाले, तसेच काही प्रमाणात विद्यार्थी वाढूही लागले.\nराजेंद्र दर्डा शिक्षणमंत्री असताना सरकारी शाळांमध्ये द्विभाषिक शिक्षण देण्याबाबत विचारमंथन सुरू झाले होते. शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी विविध मुख्याध्यापकांची पथके विविध राज्यांमध्ये पाठवून तेथील शिक्षण व्यवस्था आणि आपली शिक्षण व्यवस्था यातील तफावत काय हे जाणून घेऊन तत्कालीन सरकारला काही सूचना केल्या होत्या. यात मराठी शाळा द्विभाषिक करा ही एक महत्त्वाची सूचना होती. यावर त्यावेळी अंमलबजाणी होऊ शकली नाही. मात्र काही खाजगी अनुदानित शाळांनी हा प्रयोग सुरू केला. गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या शिक्षण विभागानेही जिल्हा परिषद शाळांमध्ये हा प्रयोग सुरु केला. याचे यश इतके मिळाले की अनेक इंग्रजी शाळांमधील विद्यार्थी या शाळांना पसंती देऊ लागले. हे सुरू झाल्यावर खरी टीका झाली ती म्हणजे 'एक ना धड भाराभार चिंध्या'. म्हणजे या मुलांना धड मराठीही येईना आणि धड इंग्रजीही येईना. पण प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी होती. हे विद्यार्थी दोन्ही भाषेत प्रभुत्व गाजवत होते. स्वातंत्र्यपूर्व काळात देशात द्विभाषिक शिक्षणाची परंपरा होती. तेव्हा पाचवीपासून मराठी आणि इंग्रजी दोन्ही प्रथम भाषा शिकिवल्या जात होत्या. मात्र स्वातंत्र्यानंतर सातवीपर्यंत इंग्रजी शिकवायचेच नाही असा दंडक आला आणि तो काही काळ चालला. या सर्वात केंद्रीय शाळा मागे नव्हत्या. त्यांनी पहिल्यापासूनच हिंदी आणि इंग्रजी दोन्ही प्रथम भाषा शिकवण्याचे धोरण कायम ठेवले. पण जागतिकीकरणानंतर मातृभाषेवर ज्ञानभाषेचे आक्रमण होऊ लागले आणि या दोन्ही भाषांचा संगम करून ज्ञानमातृभाषा शिकवणे ही काळाची गरज वाटू लागली तेव्हा मराठी शाळांच्या अभ्यासक्रमात पुन्हा खालच्या वर्गात इंग्रजीला प्राधान्य दिले जाऊ लागले. पण गेल्या पाच वर्षांत या मराठी शाळांच्या अस्तित्त्वाच्या लढाईत ज्ञानमातृभाषेला विशेष महत्त्व दिले जाऊ लागले आणि सरकारी शाळांमध्ये याची अंमलबजावणी सुरू होऊ लागली. मुंबई महापालिका शाळांच्या बाबतीत हा निर्णय घेत असताना एक वेगळेच आव्हान समोर होते ते राजकीय पक्षांचे. मात्र सत्ताधाऱ्यांसह मराठीसाठी झटणाऱ्या राजकीय पक्षांनीही याला विरोध न करता त्याचा पुरोगामी विचाराने स्वीकार करत मराठी मुलगा कुठल्याही स्पर्धेत मागे पडणार नाही यासाठी याची बिनविरोध अंमलबजाणी करण्यास मान्यता दिली. यामुळे महापालिका आयुक्त अजोय मेहता आणि शिक्षणाधिकारी महेश पालकर हे काम यशस्वीपणे करू शकेल. परिणामी शहरातील सर्व भाषेच्या पालिका शाळांमध्ये यंदा इंग्रजी प्रथम भाषा शिकविली जाणार आहे. यासाठी शिक्षकांनाही विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे इंग्रजी उच्च दर्जानुसार शिकविले जाईल याची काळजीही घेण्यात आली आहे.\nहे सर्व छान आणि स्वागतार्ह असले तरी याची अंमलबजावणी करत असताना एक आव्हान आहे. ते म्हणजे हे शिक्षण देण्याची या यंत्रणांची सक्षमता. आता आपला अभ्यासक्रम जो आहे तो शब्दांकडून अक्षर ओळख करून देणारा आहे. विद्यार्थ्यांना मातृभाषेतील शब्द माहिती असतात मात्र इंग्रजीतील शब्द किंवा त्या भाषेची अजिबात ओळख नसताना थेट इयत्ता पहिलीत प्रथम भाषा इंग्रजी शिकवणे हे थोडे चुकीचे आहे असे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. वसंत काळपांडे यांना वाटते. ज्या शाळांमध्ये पहिलीपासून प्रथम भाषा इंग्रजी शिकविली जाणार आहे, त्या शाळांमधील विद्यार्थ्यांना पूर्व प्राथमिक वर्गात इंग्रजीची ओळख करून देणेही आवश्यक आहे असे त्यांना वाटते. यामुळे पालिका शाळांमध्ये पूर्व प���राथमिक वर्ग सुरू झाल्यास त्यांच्या या प्रयोगाची फळे अधिक रसाळ मिळतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. शिक्षणक्षेत्रातील या प्रयोगांमध्ये विद्यार्थी हिताचे अनेक निर्णय होत आहेत. हे सर्व होत असताना त्याची योग्य अंमलबजावणी करून विविध शास्त्रीयदृष्ट्या अभ्यास करून घेतलेल्या निर्णयाचे फलित विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे आहे. तसे झाले तर या निर्णयांचे आणि प्रयोगाचे खरे फलित मिळेल आणि आपण विद्यार्थ्यांना ज्ञानमातृभाषेतून शिक्षण देऊन जगासमोर एक नवा आदर्श ठेवू शकू. यासाठी यंत्रणा सक्षम करणे ही सरकारची जबाबदारी आहे. अन्यथा विद्यार्थी या नवीन प्रयोगाचे गिनिपिग होतील आणि त्यांच्या हाती काहीच येणार नाही. असे होऊ नये म्हणून या प्रयोगांना समाजातूनही पाठबळ मिळाले तर यात यश नक्कीच आहे. हे यश नक्की कोणाचे याचा श्रेयवाद होण्यापेक्षा सर्व यंत्रणांनी आपली जबाबदारी चोख पार पाडली आणि एक परिपक्व पिढी तयार केली, अशी भावना भविष्यात निर्माण होणे योग्य राहील.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\n'असा' झाला गायिका गीता माळी यांच्या कारला अपघ...\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nआजचं राशी भविष्य: दि. २१ नोव्हेंबर २०१९\nमुंबईच्या रस्त्यावर धावतेय भन्नाट रिक्षा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nSPG सुरक्षा हटवण्याच्या निर्णयावर प्रियंका गांधींची 'ही' प्र...\n'अशी' आहे जीप कॉम्पास ट्रेलहॉक\nमी दलितविरोधी वक्तव्य केले नाही: बाबा रामदेव\nभाजपच्या नेतृत्वात झारखंड नक्षलवादी मुक्त झाला: शहा\nमथुरेत माकड सफारी सुरू करा; हेमामालिनी यांची उपरोधिक मागणी\n९३ टक्के भारतीयांना H4 अंतर्गत अमेरिकेत व्हिसा\nआर्थिक वाढीचा भाषिक मंत्र\nमहमद खडस: समाजवादी मुल्यांवर निष्ठा असणारा नेता\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%A4%E0%A4%A7/", "date_download": "2019-11-22T00:39:16Z", "digest": "sha1:TLQ2BFU4WTL6CHYRX2UVJYBVTZFCYC27", "length": 5732, "nlines": 73, "source_domain": "mpcnews.in", "title": "पुणे शहरात पावसाची संततधार सुरु Archives - MPCNEWS", "raw_content": "\nपुणे शहरात पावसाची संततधार सुरु\nपुणे शहरात पावसाची संततधार सुरु\nPune : पावसाने वाढविली उमेदवारांची धाकधूक; मतदानाचा टक्का वाढविण्यावर भर\nएमपीसी न्यूज - संततधार सुरू असलेल्या पावसामुळे विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. पाऊस काही थांबण्याची चिन्हे नाही. उद्या या निवडणुकीसाठी मतदार होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त…\nPune : पुण्यात नाही पाण्यात राहतो म्हणून सांगा – राज ठाकरे\nएमपीसी न्यूज - केवळ अर्धा तास पुण्यात पाऊस झाल्याने शहराचा विचका झाला. पुण्यात राहतो म्हणून सांगू नका, पाण्यात राहतो म्हणून सांगा, अशा शब्दांत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज संताप व्यक्त केला.सरकारला जाब विचारण्याची माझ्यात आग आहे.…\nPune : पुण्याला पुन्हा पावासाने झोडपले; नागरिक तासनतास अडकले वाहतूक कोंडीत\nएमपीसी न्यूज - रस्त्यांवर साचलेले पाणी, त्यामुळे वर आलेली खळी, बंद पडलेले सिग्नल, 'पीएमपीएमएल'चा रांगेत असलेल्या बसेस, वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस नसल्याने दुचाकी धारकांनी अक्षरशः फुटपाथवरून गाड्या पाठविल्या. तरीही या पुणेकरांना घरी…\nPune : पुणे शहरात पाऊस\nएमपीसी न्यूज- पुणे शहरात आलेल्या पूर परिस्थितीच्या संकटानंतर नागरिक स्वतःला सावरत असतानाच आठवडाभराच्या विश्रांतीनंतर आज, गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे पुन्हा पुणेकर धास्तावले आहेत.पुण्यात मागील…\nVadgaon Maval : वडगाव नगरपंचायतीच्या सर्व विषय समित्यांच्या सभापतीपदी महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी\nPune : महापौर-उपमहापौरांनी मानले आभार; उद्या होणार नवीन पदाधिकाऱ्यांची निवड\nTalegaon Dabhade : नगरपरिषदेच्या कामकाजासंदर्भात सत्तारूढ भाजपने हॉटेलमध्ये घेतलेल्या संयुक्त आढावा बैठकीवरून शहरात…\nTalegaon : सुदुंबरे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी भरत घोजगे\nPune : मॉन्डेलेझ इंडियाच्या ‘शुभ आरंभ’चा पाच वर्षांत एक लाख लाभार्थींना फायदा\nPimpri: तंबाखूच्या जाहिरातींवर बंदी घालावी -खासदार श्रीरंग बारणे यांची लोकसभेत मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/cities/category/info-type/industry-and-business/?vpage=3", "date_download": "2019-11-22T00:32:53Z", "digest": "sha1:YDCZIC44E3PTCO47DJGQKAA56IFA7RGM", "length": 13874, "nlines": 156, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "उद्योग-व्यवसाय – शहरे आणि गावे", "raw_content": "\n[ June 18, 2019 ] मलंगगड\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] टिटवाळ्याचा महागणपती\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] येऊर\tओळख महाराष्ट्राची\n[ May 31, 2019 ] महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती\tउद्योग-व्यवसाय\n[ May 30, 2019 ] जालना जिल्ह्यातील ऐतिहासिक अंबड\tऐतिहासिक माहिती\nमहाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते. याशिवाय बॉक्साईट, चुनखडी, इल्मेनाइट, क्रोमाइट आणि बांधकामाचे खडक यांचे वैशिष्ट्यपूर्ण साठे महाराष्ट्रात आहेत, तर डोलोमाइट, कायनाइट, सिलिकायुक्त वाळू व काही उद्योगधंद्यात वापरल्या जाणार्‍या मृतिका यांचे साठे आहेत. […]\nमहाराष्ट्र राज्यातील प्रमुख मोठ्या उद्योगांमध्ये यंत्र व यंत्रांचे सुटे भाग हा उद्योग येतो. […]\nसातारा जिल्ह्यातील पवनऊर्जा प्रकल्प\nमहाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्हा पवनऊर्जा जिल्हा म्हणून प्रसिध्द आहे तो चाळकेवाडी व वनकुसवडे पठारावरील पवनऊर्जा प्रकल्पामुळे. ५० मीटर उंचीच्या मनोर्‍यावरुन तीन पात्यांच्या विंड टर्बाईनव्दारे वार्‍याच्या गतीज ऊर्जेचा वापर करुन विद्युत जनित्र फिरविले जाते व यातून […]\nभारतातील दूध उत्पादनात गेल्या २० वर्षात दुपटीहून अधिक वाढ झाली आहे. १९९१ -९२ मध्ये देशातील दूध उत्पादन ५५.६ दशलक्ष टन इतके होते. २००१-०२ मध्ये ते ८४.४ दशलक्ष टन झाले. २००६-०७ मध्ये पहिल्यांदाच दूध उत्पादनाने १०० […]\nभारतातील आरोग्य सेवा क्षेत्राचा झपाट्याने विस्तार होत आहे. देशातील या क्षेत्राचा वाढीचा दर सध्या १५ टक्के आहे. या वृद्धीत खाजगी क्षेत्राचा वाटा ९० टक्क्याहून अधिक राहील. सरकारी क्षेत्राचा हिस्सा हा सातत्याने कमी राहीला आहे. भारतात […]\nवस्त्रोद्योग हा भारतातील एक प्रमुख उद्योग आहे. कृषी क्षेत्रानंतरचे एक प्रमुख क्षेत्र म्हणून याची ओळख आहे. भारत सरकारने वस्त्रोद्योग क्षेत्रास चालना देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी वेगवेगळे उपक्रम हाती घेतले आहेत. वस्त्रोद्योगामुळे भारतात जवळपास २० […]\nमहाराष्ट्राच्या समुद्रकिनारी ५० बंदरे\nमहाराष्ट्र राज्याला मोठा समुद्रकिनारा लाभला आहे. ७२० कि.मी. लांबीच्या संपूर्ण पश्चिम समुद्रकिनारपट्टीवर लह��न-मोठी सुमारे ५० बंदरे आहेत. मुंबई बंदर हे सर्वात मोठे व नैसर्गिक आहे. मुंबई बंदराला मोठा इतिहास आहे. मुंबईजवळच अद्ययावत असे न्हावा-शेवा बंदर […]\nमहाराष्ट्रात २२५ हून जास्त औद्योगिक क्षेत्र\nमहाराष्ट्रामध्ये उद्योगांची वाढ व्हावी, या हेतूने महाराष्ट्र सरकारने १ ऑगस्ट १९६२ रोजी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना केली. राज्याच्या सर्व भागांचे सारख्या प्रमाणात औद्योगिकीकरण व्हावे यासाठी महामंडळ राज्यामध्ये शासनाने संपादन केलेल्या जागेवर सुनियोजित औद्योगिक […]\nपुण्याजवळची उद्योगनगरी – चाकण\nपुणे जिल्ह्यातील प्रसिध्द शहर. चाकणजवळच वेगाने विकास होणारी MIDC ची औद्योगिक वसाहत आहे. […]\nकापड उद्योगाचे शहर – अमळनेर\nमहाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील अमळनेर हे कापड उद्योगासाठी प्रसिध्द आहे. भुसावळ -शुरत लोहमार्गावरील महत्त्वाचे स्थानक असून, या लोहमार्गामुळे येथील कापड उद्योग भरभराटीस आला. वनस्पती तुपाचा कारखाना आणि कापड गिरणी प्रसिध्द आहे. येथील संत सखाराम बुवा यांनी […]\nप्रयोगशील गायिका नीला भागवत\nहिंदुस्तानी शास्त्रीय गायनातील ग्वाल्हेर घराण्याच्या ख्याल शैलीतील बंदिशींच्या माध्यमातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला ठसा ...\nकलेची हरवली प्रतिष्ठा पुन्हा कमावली आणि पांढरपेशा रसिकांसमोर घायाळ करणारी लावणी मोठय़ा दिमाखात ...\nएका माणसाचं दुसऱ्या माणसाशी नातं जुळणं ही या संसारातील सगळ्यात मोठी आणि भाग्यशाली गोष्ट. रस्त्याने ...\nशिक्षणतज्ज्ञ व संगीततज्ज्ञ अशी दोन्ही बिरुदं असणारे पं. नारायण बोडस ग्वाल्हेर घराण्याचे गायक होते. त्यांचा ...\nज्येष्ठ सारंगीवादक आणि हिंदूस्तानी शास्त्रीय गायक व संगीतकार उस्ताद सुलतान खान\nज्येष्ठ सारंगीवादक आणि हिंदूस्तानी शास्त्रीय गायक व संगीतकार उस्ताद सुलतान खान यांचा जन्म १५ एप्रिल ...\nकथालेखक, कादंबरीकार, कवी आणि समीक्षक म्हणून प्रसिद्ध असलेले नागनाथ लालुजीराव कोत्तापल्ले. नागनाथ कोत्तापल्ले यांचा जन्म ...\nठाणे येथील ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक. ठाणे रेल्वे पॅसेंजर्स असोसिएशनचे सदस्य, ६१ व्या मराठी साहित्य ...\nदादा कोंडके हे अत्यंत लोकप्रिय मराठी अभिनेते व चित्रपट-निर्माते होते. त्यांनी मराठी वगांतून व चित्रपटांतून ...\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://m.transliteral.org/pages/z180614100844/view", "date_download": "2019-11-22T00:19:03Z", "digest": "sha1:XHFX6SWVVCDTE7FFOBL7QUABOFW7RMNK", "length": 11310, "nlines": 42, "source_domain": "m.transliteral.org", "title": "योगरत्नाकर - मंगलाचरण", "raw_content": "\nआयुर्वेदावरील एक प्राचीन ग्रंथ.\nमंगलप्राप्तीकरितां आणि विघ्रशांतीकरितां, शिव, हरी, ब्रह्मदेव, त्यांच्या ( पार्वत्यादि ) पत्न्या, त्यांचे ( गजाननादि ) पुत्र, आणि गुरु यांना नमस्कार करुन (मी “योगरत्नाकर” नांवाचा ग्रंथ रचितों.) ॥१॥\nवैद्यप्रशंसा - हे भारता, अन्नदाता, जलदाता, आणि रोग्यास औषध देणारा ( वैद्य ) हे तिघे यज्ञ केल्यावांचून स्वर्गास जातात. ॥२॥\nसमुद्रासारख्या अपार रोगरुप चिखलामध्यें बुडालेल्या मनुष्याला जो त्यांतून सोडवितो, त्याच्या हातून कोणचा धर्म घडत नाहीं आणि तो कोणच्या पूजेला ( संभावनेला किंवा मानाला ) पात्र होत नाहीं आणि तो कोणच्या पूजेला ( संभावनेला किंवा मानाला ) पात्र होत नाहीं ( सारांश, तो सर्व प्रकारच्या पूजेला संभावनेला, किंवा मानाला पात्र आहे. ॥३॥\nआपलें कल्याण व्हावें अशी इच्छा करणारानें वैद्य, उपाध्याक्ष, राजप्रधान व चवथा ज्योतिषी ह्यांचें नित्य प्रात:काळीं दर्शन घ्यावें. ॥४॥\nहे भारता, ज्याची संपत्ति नष्ट झाली आहे असा मनुष्य ज्योतिष्यांचा व्देष करितो व ज्याचें आयुष्य नष्ट झालें आहे असा मनुष्य वैद्यांचा द्वेष करितो; आणि ज्याची संपत्ति आणि आयुष्य ही दोन्ही नष्ट झाली आहेत असा मनुष्य ब्राह्मणांचा द्वेष करितो. ॥५॥\nज्योतिष ( ज्योतिषशास्त्रासंबंधी माहिती ), व्यवहार ( न्याय ) प्रायश्चित ( एखाद्या निंद्य कर्माबद्दल धर्मशास्त्रांत सांगितलेला दानव्रतादि परिहार ), व चिकित्सा ( औषधी उपचार ) या गोष्टी शास्त्राध्ययनावांचून जो सांगतो त्याला ब्रह्मघातकी असें म्हणतात. ( म्हणजे त्याला ब्रह्महत्येचें पातक लागतें ). ॥६॥\nरोग्याची चिकित्सा करण्यामध्यें केव्हां धर्म घडतो, केव्हां उत्तम मैत्रीचा लाभ होतो केव्हां धनप्राप्ति होते, केव्हां केवळ यश ( कीर्ति ) मिळतें, सारांश, रोग्याची चिकित्सा करणें केव्हांही निष्फळ होत नाही. ॥७॥\nजन्मांतरीं ( पूर्वजन्मीं ) केलेलीं पापें व्याधीच्या रुपानें पीडा करितात. म्हणून औषधोपचार, दानधर्म, जपजाप्य, होमहवन, आणि इष्ट देवतेची पूजाअर्चा इत्यादिकांनीं त्याचें शमन कराव��ं. ॥८॥\nरोग उत्पन्न होण्याचें कारण नीट लक्षांत आणून त्यापासून होणारी पीडा दूर करणें एवढेंच वैद्याचें कर्तव्य आहे. वैद्य कांही आयुष्य देऊं शकत नाही. ॥९॥\nमनुष्याचें बळ जठराग्नीवर अवलंबून आहे, आणि त्याचें जीवित त्याच्या शुक्रधातुवर अवलंबून आहे. म्हणून वैद्यानें मोठया प्रयत्नानें रोग्याचा जठराग्रि व शुक्रषातु ह्यांचें रक्षण करावें. ॥१०॥\nऔषधोपचारानें बरा होणारा ( साध्य ) असा कोणताही रोग झाल्याबरोबर तो लहान आहे म्हणून त्याची हयगय करुं नये. कारण त्याची हयगय केली असतां तो अग्नि, विष किंवा शस्त्र ह्यांच्याप्रमाणें अपाय करितो. ॥११॥\nज्याप्रमाणें विस्तवाची लहानशी फुणगी ज्वलनसाहित्य मिळतांच वाढून तिचा मोठा अग्नि तयार होतो, त्याप्रमाणे नुकताच बरा झालेला व्याधि दोषांची अनुकूलता मिळतांच स्वल्प कारणानें देखील वाढून पूर्व स्थितीला येतो. ॥१२॥\nजोंपर्यंत कंठामध्यें प्राण आहे ह्मणजे श्वासोच्छास चालतो आहे, तोंपर्यंत औषधोपचार करीत असावें. कारण मृत्युचिन्हें दिसत असून देखील एखादे वेळीं दैवयोगानें रोगी वांचतो. ॥१३॥\nशास्त्ररीत्या यथाविधि निदान व चिकित्सा ( औषधोपचार ) करुन देखील जो व्याधि बरा होत नाहीं, तो व्याधि कर्मज ( पूर्वजन्मार्जित कर्मदोषानें झालेला ) आहे म्हणून समजावें. ॥१४॥\nपुण्यकर्मानें व औषधोपचारानें जे रोग बरे होतात, ते कर्म व दोष ( प्रकृतिस्थ दोष ) ह्या दोहोंपासून झालेले असतात असें समजावें. याखेरीज इतर रोग केवल - दोषजन्य किंवा मिश्र समजावे. ॥१५॥\nऔषधें, पुण्यकर्में, मंत्रतंत्रादि अन्य क्रिया ज्या रोग्याचें आयुष्य बळकट आहे त्यालाच फलप्रद होतात; ज्याचें आयुष्य संपलें आहे त्याला त्यांचा उपयोग होत नाहीं. ॥१६॥\nएखाद्या विकाराचें नांव समजलें नाहीं म्हणून वैद्यानें लज्जित होण्याचें किंवा घोटाळयांत पडण्याचे कारण नाहीं; कारण सर्वच रोगांचा नामनिर्देश शास्त्रांत केलेला असतो असें नाहीं. ॥१७॥\nज्या अर्थी वातादि दोषांवांचून रोगच होत नाहीं, त्या अर्थी शास्त्रांत ज्याचें नांव अगर वर्णन नाही अशा रोगाची चिकित्सा दोषांच्या लक्षणांच्या अनुरोधानें वैद्यानें करावी. ॥१८॥\nवैद्यानें आधीं रोगाची चांगली परीक्षा करुन नंतर औषधाची योजना करावी. त्यानंतर जी क्रिया करावयाची ती विचारपूर्वक करावी. ॥१९॥\nमूर्ख, चोर, म्लेंच्छ ( क्रूर मनुष्य ), ब��रह्मघातकी, मासे मारणारा, सर्व लोक ज्याचा व्देष करितात असा, गांवकुटाळ, ठग, मांसविक्रय करणारा, ह्यांना रोग झाला असतां तो बरा होण्याकरितां उपचार करुं नये. ॥२०॥\nकारण त्यांना रोगमुक्त करुन जीवदान देणारा वैद्य पापी ( पापाचा भागीदार ) होतो. ॥२१॥\nरोग्याला प्रत्यक्ष पाहणें, स्पर्श करणें व त्याला होणार्‍या लक्षणांविषयीं प्रश्न करुन खुलासा करुन घेणें, अशा तीन प्रकारांनी रोग्याची परीक्षा करावी. आणि १ निदान, २ पूर्वरुप, ३ प्रत्यक्ष होणारी लक्षणें, ४ उपशय व ५ संप्राप्ति अशा पांच प्रकारांनी रोगाची परीक्षा करावी. ॥२२॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/column/cityscan/mumbai-pollution-and-development/articleshow/69961360.cms", "date_download": "2019-11-21T23:35:23Z", "digest": "sha1:EC2VW4ENCLERF4HAKLYHYCYOF3J4OVSA", "length": 23053, "nlines": 187, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "mumbai's development: मुंबईची घुसमट - mumbai pollution and development | Maharashtra Times", "raw_content": "\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'WATCH LIVE TV\nप्रदूषणामुळे निर्माण होणाऱ्या विकारांची लागण लहान मुलांना होण्याचे प्रमाण मुंबईमध्ये सातत्याने वाढते आहे. कोणत्याही प्रकारचा आजार झाला की त्यावर वैद्यकीय उपचार घेतले की आजारातून सुटका मिळते, इतकाच मर्यादित विचार केला जातो. शहरामध्ये रोगप्रतिरोधक यंत्रणा निर्माण करण्याचा आग्रह वाढायला हवा याचा मात्र विसर पडतोय.\nमुंबई शहराचा विस्तार झपाट्यानं होतोय. मुंबईमध्ये सध्या सुरु असलेली रस्ते-इमारतींची बांधकामे, गाड्यांचा धूर यामुळे मुंबईकरांचा श्वास कोंडू लागला आहे. मागील तीन वर्षात हजारो मुंबईकरांना दम्याचा विळखा पडला आहे. पाच वर्षांपूर्वी दमा हा अनुवांशिक आजार मानला जात होता, आता मात्र श्वसनविकारांमध्ये दम्याचा क्रमांक वरचा आहे. 'द लॅन्सेट' पासून एचएमआयइएस सारख्या केंद्रसरकारने केलेल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या सर्वेक्षणांमध्ये मुंबईसारख्या शहरांत दमा तसेच इतर श्वसनविकार वेगाने वाढत असल्याचे वारंवार स्पष्ट झाले आहे.\n२०१५- २०१७ या कालावधीमध्ये पालिकेच्या रुग्णालयामध्ये दम्याच्या एकूण १८ हजार ५३ रुग्णांची उपचारासाठी नोंद झाली तर सोळा उपनगरीय रुग्णालयांमध्ये दम्याच्या २१ हजार ५४४ रुग्णांवर उपचार करण्यात आले, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी विधानसभे��ध्ये दिली आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते श्वसनविकारांच्या या वाढत्या प्रमाणाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. नगरनियोजनकारांच्या मते शहरातील वाढती लोकसंख्या, रचना आणि आरोग्य यांचा परस्परांशी खूप नजिकचा संबध असतो. मात्र मुंबईसारख्या शहरामध्ये प्रकल्पांची वेगाने वाढ होत असताना शहराचा श्वास घुसमटू नये म्हणून यासाठी आरोग्यपूरक व्यवस्था शहरांमध्ये उभारणे गरजेचे आहे, अन्यथा त्या दुष्परिणामांचा सर्वाधिक फटका हा लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिलांना बसणार आहे.\nकाही महिन्यांपूर्वी गृहनिर्माण क्षेत्रातील तज्ज्ञांनी वाढत्या लोकसंख्येचा शहरावरचा भार आणि शहराची रचना यांचा अभ्यास करून एका अहवालाच्या आधारे मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून श्वसनविकारासह इतर आजारांच्या वाढत्या प्रमाणाबद्दल चिंता व्यक्त केली होती. शहरांची वाढ ही उभ्याने वाढणाऱ्या झोपड्यांप्रमाणे होत असून 'एम वॉर्ड'मधील दमा, टीबी यासारख्या आजारांमुळे सर्वसामान्यांच्या आरोग्यावर कसा घाला येतोय, याचा प्रायोगिक अभ्यासही सादर केला होता. दोन इमारतीमध्ये आठ मीटर जागा सोडणे अपेक्षित असले तरीही प्रत्यक्षात मात्र तीन मीटर इतकेच अंतर ठेवले जाते. शहराची वाढ ही आडवी होण्याऐवजी उभ्याने होत असल्याने संसर्गाचे प्रमाण वाढते आहे हे देखील या अभ्यासातून अधोरेखित करण्यात आले होते. वायुप्रदूषणामुळे गर्भवती महिलांच्या आरोग्यावर परिणाम होऊन अपुऱ्या व कमी वजनाच्या बाळांची मुदतपूर्व प्रसुती होत असल्याचा धक्कादायक निष्कर्षही जागतिक आरोग्य संघटनेने शहरांमधील आरोग्यस्थितीबद्दलच्या अहवालामध्ये प्रसिद्ध केला आहे.\nमुंबईसारख्या शहरातील कमी वयोगटातील मुलांपैकी २.५ टक्के लहान मुलांमध्ये श्वसनविकार तसेच दम्याचा त्रास बळावला आहे. शहरात वाढत जाणाऱ्या या प्रदूषणाचा थेट परिणाम हा मुलांच्या शारिरिक नव्हे तर मानसिक आरोग्यावरही होत असल्याची बाब चिंताजनक आहे. नैराश्यग्रस्तता, चिडचिडेपणा, डोळ्यांचे तसेच त्वचाविकार लहान मुलांमध्ये वाढताना दिसतात. वाढत्या वायूप्रदूषणामुळे श्वसनप्रक्रियेवर परिणाम होऊन लहान वयामध्ये त्यांना दमा तसेच कॅन्सरसारख्या गंभीर आजारांना तोंड द्यावे लागेल अशी शक्यताही वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. मुंबईमध्ये माहुलसारख���या प्रदूषित परिसरामध्ये राहणाऱ्या मुलांची रोगप्रतिकारशक्ती दिवसेंदिवस कमी होत असून दमा, क्षयरोगाचा घाला त्यांच्यावर पडला आहे. लहान मुलांची श्वसनप्रक्रिया ही मोठ्यांच्या तुलनेमध्ये वेगवान असल्याने त्यांना या हवेतील प्रदूषणाचा सर्वाधिक त्रास होतो. बाह्यघटकांप्रमाणे घरातील धूर, तळणं, वाढती उष्णता, गॅझेटस् मधील उत्सर्जन याच्या वापरामुळेही वायूप्रदूषणाचे प्रमाण वाढते आहे. पंधरा वर्षाखालील बहुसंख्य मुले हवेतील पीएम २.५ या सर्वाधिक घातक प्रदूषित घटकाच्या संपर्कात असतात. शहरातील मुलांची जीवनशैली आरोग्याच्या दृष्टीकोनातून पाहिली तर मुलांच्या आहारामध्ये फास्ट फूडचे प्रमाण सर्वाधिक आहे. चायनीज, फास्ट फुडसारखे पदार्थ शाळेभोवती परिसरामध्येही सर्रास मिळतात. अजिनोमोटोसारख्या पदार्थामुळे लठ्ठपणा,अलर्जी आणि श्वसनविकार मुलांमध्ये वाढत असल्याचा धोक्याचा इशारा वारंवार दिला जातो. श्वसनविकारतज्ज्ञ डॉ.अरविंद काटे सर्वेक्षणाचा दाखला देत सांगतात की,हायवेच्या नजिकच्या परिसरामध्ये राहणाऱ्या मुलांमध्ये हायवेपासून दूर राहणाऱ्या मुलांपेक्षा दम्याचं प्रमाण दुपटीने अधिक आढळले आहे. श्वास घेताना कोणते विषारी वायू तसेच घातक पदार्थ श्वसनमार्गातून शरिरात जातात याचे वैद्यकीय ज्ञान सर्वसामान्यांना नसते. मुंबईसारख्या शहरामध्ये गर्दीच्या वेळांमध्ये अडकलेल्या शाळेच्या बसेस मुलांची धुराचे लोट सोडतात. शहरी जीवनाचा हिस्सा झालेल्या मॉल्स, हॉटेल्ससारख्या ठिकाणी प्रचंड गारठा तर बाहेर प्रचंड उष्मा असतो. मुलांची रोगप्रतिकारशक्ती सातत्याने कमी होत आहे. फास्टफुडवरचा वाढता जोर आणि घरामध्येही प्रदूषण निर्माण करण्यासाठी कारणीभूत असलेले अनेक घटक मुलांच्या शारिरिक वाढीसाठी मारक ठरत आहेत. या धोक्याची जाणीव आरोग्यावर गंभीर परिणाम दिसेपर्यंत होत नाही. कुटुंबातल्या कोणत्याही सदस्याला दम्याचा त्रास नसतानाही मुलामध्ये श्वसनविकार निर्माण होणे, सर्दी खोकला असा त्रास आटोक्यात येण्यास दीर्घ कालावधी लागतो. या सगळ्याचे दृश्य- अदृश्य परिणाम हे मुलांच्या वाढीवर होताना दिसतात.\nप्लास्टिकचा कमीत कमी वापर, वाहतुककोंडी टाळण्यासाठी उपाययोजना, प्रदूषित वातावरणापासून सुटका व्हावी यासाठी झाडांची लागवड या प्रत्येकासाठी आज शासकीय पा���ळीवरून कडक कायदे करावे लागतात. पाऊस का येत नाही म्हणून उसालेल्या मुंबईकरांना पाऊस यावा यासाठी आपण काय केलं याचा जाणीवपूर्वक विसर पडतो. आरोग्य आणि पर्यावरण यांचा नजीकचा संबध हा मुंबईकरांनीही जाणीवपूर्वक समजून घ्यायला हवा. मुलाच्या आरोग्यावर होणाऱ्या या दुष्परिणामांबद्दल वेळीच समजून घेत आपल्या राहत्या परिसराची पर्यावरणीय नोंद ठेवायला हवी. आरोग्यासाठी मारक ठरणाऱ्या बाह्यघटकांबद्दल आग्रहीपणे भूमिकाही घ्यायला हवी, अन्यथा ही घुसमट वाढत राहील.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nइतर बातम्या:श्वसनविकार|रस्ते-इमारतींची बांधकामे|मुंबई शहर|Pollution and development|mumbai's development\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\n'असा' झाला गायिका गीता माळी यांच्या कारला अपघ...\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nआजचं राशी भविष्य: दि. २१ नोव्हेंबर २०१९\nमुंबईच्या रस्त्यावर धावतेय भन्नाट रिक्षा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nSPG सुरक्षा हटवण्याच्या निर्णयावर प्रियंका गांधींची 'ही' प्र...\n'अशी' आहे जीप कॉम्पास ट्रेलहॉक\nमी दलितविरोधी वक्तव्य केले नाही: बाबा रामदेव\nभाजपच्या नेतृत्वात झारखंड नक्षलवादी मुक्त झाला: शहा\nमथुरेत माकड सफारी सुरू करा; हेमामालिनी यांची उपरोधिक मागणी\n९३ टक्के भारतीयांना H4 अंतर्गत अमेरिकेत व्हिसा\nआर्थिक वाढीचा भाषिक मंत्र\nमहमद खडस: समाजवादी मुल्यांवर निष्ठा असणारा नेता\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nग्लास फसाडवर विचार हवा...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.discovermh.com/unknown-history/", "date_download": "2019-11-21T23:40:12Z", "digest": "sha1:M7WZN6OA3FTIOP6KBHS4GARTVAUUVE4K", "length": 10068, "nlines": 214, "source_domain": "www.discovermh.com", "title": "अपरिचित इतिहास Archives | Discover Maharashtra", "raw_content": "\nमराठी ऐतिहासिक PDF पुस्तके\nमराठी ऐतिहासिक PDF पुस्तके\nमहाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्रा��्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे. वरील विषयाला अनुसरून आपल्याकडे काही लेख कोणत्याही भाषेत असतील तर आम्हाला नक्की पाठवा ते तुमच्या नावासह टाकण्यात येतील.\nलेख पाठवण्यासाठी येथे क्लिक करा\nअपरिचित क्रांतीपर्व महाराज चीमासाहेब\nराजकीय मुत्सद्दी शहाजीराजे भोसले भाग ३\nअज्ञात राहिलेले छञपती शिवाजी महाराज यांचे थोरले बंधू युवराज संभाजी महाराज...\nछत्रपती चौथे शिवाजी महाराज\nस्वराज्याचे निशाण आणि बाजी सर्जेराव जेधे\nशिवाजी महाराजांचे आरमार | भाग ३\nभारताच्या इतिहासातील शिवछत्रपतींचे नेमके स्थान\nभुलेश्वर मंदिर | भटकंती\nगुढीपाडवा – इतिहासाच्या पानातून\nSADASHIV JIJABA AMRALE on बा रायगड परिवार महाराष्ट्र\nCHANDRASHEKHAR MADHAV KIRTANE on मराठी ऐतिहासिक पुस्तके PDF स्वरुपात\nArun Shinde on संपूर्ण ज्ञानेश्वरी PDF स्वरूपात\nRahul nalawade on शिवाजी महाराजांचे आरमार | भाग १\nमहाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे. वरील विषयाला अनुसरून आपल्याकडे काही लेख कोणत्याही भाषेत असतील तर आम्हाला नक्की पाठवा ते तुमच्या नावासह टाकण्यात येतील.\nलेख पाठवण्यासाठी येथे क्लिक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/crime/lawyer-violates-supreme-court-order-bursted-crackers-after-10pm-near-bhoiwada-court-30018", "date_download": "2019-11-22T00:00:38Z", "digest": "sha1:RCKAKZQQMEBCPUWVDZXNYX4ANAQMEYI2", "length": 8630, "nlines": 98, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "रात्री दहानंतर वकिलानेच वाजवले फटाके", "raw_content": "\nरात्री दहानंतर वकिलानेच वाजवले फटाके\nरात्री दहानंतर वकिलानेच वाजवले फटाके\nनायगावच्या भोईवाडा न्यायालयाजवळ एका वकिलाने न्यायालयाचे आदेश धुडकावून लावत फटाके फोडले. त्यामुळे पोलिसांनी संबधित वकिलाला पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्यावर ५ हजार रुपये दंडात्मक कारवाई केली आहे.\nदिवाळीत रात्री दहानंतर फटाके फोडू नये असे सर्वोच्च न्यायालयाने आदेश जारी केले असताना नायगावच्या भोईवाडा परिसरात एका वकिलानेच हे आदेश पायदळी तुडवत फटाके वाजवल्याचं समोर अालं आहे. भोईवाडा पोलिसांनी आतापर्यंत ४ जणांवर अशा प्रकारे दंडात्मक कारवाई केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. यापूर्वी पोलिसांनी ट्राॅम्बे आणि मरीन ड्राइव्हवर कारवाई केली होती.\nमुंबईच्या परळ परिसरात सर्वाधिक रुग्णालय आणि शाळा असल्याने हा परिसर सायलेन्स झोनमध्ये येतो. त्यातच सर्वोच्च न्यायालयाने रात्री दहानंतर फटाके फोडणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. त्यानुसार पोलिसांनी आपापल्या परिसरात रात्री दहानंतर गस्त वाढवली अाहे. नायगावच्या भोईवाडा न्यायालयाजवळ एका वकिलाने न्यायालयाचे आदेश धुडकावून लावत फटाके फोडले. त्यामुळे पोलिसांनी संबधित वकिलाला पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्यावर ५ हजार रुपये दंडात्मक कारवाई केली आहे. झोन ४ मधील भोईवाडा पोलिस ठाण्यात ४, सायन पोलिस ठाण्यात १०, माटुंगा पोलिस ठाण्यात ८ जणांवर पोलिसांनी आतापर्यंत कारवाई केली आहे.\nरात्री उशिरापर्यंत फटाके फोडले जात असल्याच्या अनेक तक्रारी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाकडे मंगळवारी रात्रभर केल्या जात होत्या. मात्र पोलिस घटनास्थळी पोहोचेपर्यंत फटाके वाजवणारे पळून गेलेले असतात किंवा फटाके फोडणे बंद झालेले असते. त्यामुळे कारवाई कोणावर करायची, असा प्रश्न पोलिसांपुढे आहे. विशेष म्हणजे याबाबत पुन्हा तक्रारदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तरी प्रतिसाद मिळत नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.\nसहकारी पतसंस्थेत ८ लाखांचा घोटाळा करणारा अटकेत\nडोंगरी बाल सुधारगृहातून तीन मुली पसार\nदोन शास्त्रज्ञांना भामट्यांनी घातला ऑनलाइन गंडा\nदेशात वर्षभरात ७४५९ प्राण्यांची तस्करी\nलोकलमधील हल्ल्यातील जखमी महिला प्रवाशांना मिळणार आर्थिक मदत\nकुत्र्याच्या हत्येप्रकरणी प्रसिद्ध कवीच्या मुलीची पोलिसांकडे तक्रार\nपरदेशी नागरिकाचं १० लाखाचं सामान मुंबई पोलिसांनी १२ तासात दिलं शोधून\nराॅयल्टीच्या नावाखाली कलाकारांचे शंभर कोटी बुडवल्याप्रकरणी यशराज फिल्मसवर गुन्हा दाखल\nदेशाची आर्थिक राजधानी नशेच्या विळख्यात, १९ महिन्यात १०७३ जणांना अटक\nरणजित सिंगला २५ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी\nकेईएम रुग्णालातल्या वरिष्ठ डाँक्टरची आत्महत्या\nअॅण्टॉप हिलमध्ये दोन बहिणींवर अत्याचार\nसीसीटिव्ही कक्षाचे काम सुरळीत, मुंबई पोलिसांकडून खुलासा\nरात्री दहानंतर वकिलानेच वाजवले फटाके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/tag/the-healing-code-of-universe/page/2/", "date_download": "2019-11-21T23:26:47Z", "digest": "sha1:UTLV24VQFGOL7UWRONTOLRDPFYEVQ3KA", "length": 13968, "nlines": 120, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "the healing code of universe - Samirsinh Dattopadhye Official Blog", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nश्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ – भाग ७ (The Meaning Of The First Rucha Of Shree Suktam-Part 7) एक विश्वास असावा पुरता कर्ता हर्ता गुरु ऐसा॥ ही ओवी आम्ही श्रीसाईसच्चरितात वाचतो. जातवेदावर पूर्ण विश्वास असणे हेच श्रद्धावान बनणे आहे. शून्यानां शून्यसाक्षिणी असणार्‍या आदिमातेस म्हणजेच ‘श्री’स घेऊन हे जातवेदा, माझ्या जीवनात ये, हे अत्यंत विश्वासाने जातवेदास सांगितले आहे. आदिमातेचा वर्ण सुवर्णवर्ण आहे असे श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेत म्हटले आहे. सुवर्णाचे महत्त्व काय आहे\nश्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ – भाग ६ (The Meaning Of The First Rucha Of Shree Suktam-Part 6) श्रद्धावानाला भगवंताच्या भक्तीतून विद्या प्राप्त होते. श्रद्धावानाला विश्वास असतो की माझी आदिमाता, माझा भगवंत माझ्यासाठी सर्वकाही उचित करतच आहे. आदिमातेला आणि जातवेदाला प्रत्येक जिवाच्या उन्नयनाची काळजी आहे, माझ्या कल्याणाची काळजी त्यांना आहेच. जातवेद आणि श्रीमाता माझ्या जीवनात सक्रिय असणंच माझ्यासाठी श्रेयस्कर आहे, हा भाव ही ऋचा आमच्या मनात दृढ करते. श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेच्या\nश्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ – भाग ५ (The Meaning Of The First Rucha Of Shree Suktam-Part 5) सुखाची साधने म्हणजे सुख नव्हे. पवित्र मार्गाने परिश्रम करून सुखाची साधने मिळवणे हाच अर्थ पुरुषार्थ सिद्ध करण्याचा राजमार्ग आहे. अपवित्र मार्गाने मिळवलेली प्रत्येक गोष्ट ही अलक्ष्मीकडून आलेली असते. सदैव श्रद्धावान राहून पुरुषार्थ करणार्‍यालाच लक्ष्मी आणि अलक्ष्मी यांतील फरक कळू शकतो. जातवेदच श्रीमातेला माझ्या जीवनात आणणारा आहे, हा विश्वास ही ऋचा आमच्या मनात निर्माण\nश्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ – भाग ४ (The Meaning Of The First Rucha Of Shree-Sooktam – Part 4) श्रीमातेला घेऊन येण्यासाठी ब्रह्मवादिनी लोपामुद्रा जातवेदास श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेत आवाहन करते. ती स्पष्टपणे म्हणते की माझ्या जातवेदा, माझ्यासाठी माझ्या श्रीमातेला घेऊन ये. ‘माझ्याशी निगडित प्रत्येक क्षेत्रात श्रीमातेला घेऊन ये’, असे येथे जातवेदास प्रार्थिले आहे. हे या ब्रह्मवादिनीच्या अपौरुषेय रचनेचे ���ौंदर्य आहे. श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेच्या (Rucha) अर्थाबद्दल सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या १६ एप्रिल २०१५\nश्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ – भाग ३ (The Meaning Of The First Rucha Of Shree-Sooktam – Part 3) श्रीसूक्ताच्या (Shree-Sooktam) पहिल्या ऋचेत ब्रह्मवादिनी लोपामुद्रा स्पष्टपणे म्हणते की माझ्या जातवेदा, माझ्यासाठी माझ्या श्रीमातेला घेऊन ये. आदिमातेला, देवाला, सद्‍गुरुला प्रेमाने माझं माझं म्हणण्यात कुठलाही अहंकार नाही. दररोज रात्री झोपण्यापूर्वी, सकाळी उठल्यावर त्या सद्‍गुरुशी, त्या आदिमातेशी अधिक प्रेमाने संवाद साधला जायला हवा. श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेच्या अर्थाबद्दल सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या १६ एप्रिल २०१५ रोजीच्या\nश्रीयन्त्रकूर्मपीठम्‌ (Shreeyantrakurmapeetham) श्रीश्वासम्‌ उत्सवामध्ये सद्‌गुरु श्री अनिरुध्द बापूंच्या निर्देशानुसार श्रध्दावान ’श्रीयन्त्रकूर्मपीठम्‌’ चे दर्शन घेऊ शकतात. ’कूर्म’ हा महाविष्णुच्या दहा अवतारांपैकी दुसरा अवतार मानला जातो. समुद्रमंथनाच्या वेळी महाविष्णुने कूर्मावतार धारण केला, याबद्दल बापूंनी प्रवचनातून सांगितलेच आहे. कूर्मावताराच्या पाठीवरील श्रीयन्त्रास ’श्रीयन्त्रकूर्मपीठम्‌’ म्हटले जाते व याचे दर्शन घेणे अत्यंत पवित्र व श्रेष्ठ मानले जाते. सद्‌गुरु श्री अनिरुध्द बापूंच्या निवासस्थानी असणारे असे हे ’श्रीयन्त्रकूर्मपीठम्‌’ श्रीश्वासम्‌ उत्सवात मुख्य मंचावर (स्टेजवर) श्री आदिमाता चण्डिकेच्या चरणांजवळ विराजमान\nश्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ- भाग २ (The Meaning Of The First Rucha Of Shree-Sooktam-Part 2) जातवेद हे त्रिविक्रमाचे नाव आहे. श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेत जातवेदाला आवाहन केले जात आहे. श्रीमातेला आमच्या गृहात आणि कार्यक्षेत्रात प्रतिष्ठित होण्यासाठी तू घेऊन ये, अशी त्रिविक्रमाची प्रार्थना येथे केली आहे. श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेच्या अर्थाबद्दल सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या १६ एप्रिल २०१५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता. ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥\nपिपासा-५ और गूँज उठी पिपासा-भाग १ सत्संग समारोह\nअनिरुद्ध भक्तिभाव चैतन्य महासत्संगाची पूर्वतयारी\nन्हाऊ तुझिया प्रेमे – ऑडिओ अल्बम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://advrajjadhav.blogspot.com/2013/02/", "date_download": "2019-11-22T00:19:18Z", "digest": "sha1:RN4CGJ2G7YDXJZJSFXXNLXRU4LBFRUIV", "length": 38850, "nlines": 122, "source_domain": "advrajjadhav.blogspot.com", "title": "ADV. RAJ JADHAV: February 2013", "raw_content": "\nमी अॅड.राज जाधव, बाबासाहेबांची लेखणी आणि शिवरायांची तलवार हाती घेऊन लढणारा एक तरुण, देव-धर्मासारख्या भाकड गोष्टीं ऐवजी \"फुले-शाहू-आंबेडकर\" यांच्या विचारांवर विश्वास ठेवणारा. आजवर ज्या माणसांनी बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी आपले आयुष्य खर्ची घातले त्या महापुरुषांना जातीच्या आणि रंगांच्या चौकटीतून बाहेर काढण्यासाठी हा छोटासा प्रयत्न. माझे विचार तुम्हालाही पटलेच पाहिजेत आणि तुम्हीही ते स्वीकारावे असा माझा आग्रह नाही. परंतु तुम्ही विचार करावा ही विनंती....\nस्त्री जन्मा...ही तुझी कहाणी....\nस्त्री जन्मा...ही तुझी कहाणी....\nहिमाचल प्रदेश मधील \"कुल्लू\" या शहराला देवता ची घाटी म्हटले जाते, हि घाटी आपल्या चित्र विचित्र अंधश्रद्धा आणि देव परंपरा यासाठी प्रसिद्ध आहे. इथल्या बोली भाषेला \"गणाशी\" म्हटले जाते. त्या घाटीमध्येच \"मलाणा\" हे गाव असून, या गावात अशी मान्यता आहे हि, हे गावावर फक्त देवाचे शासन चालते, या गावाच्या भूमीवर \"जमलु\" नामक देवताचा अधिकार असून गावातील लोक त्याची प्रजा आहेत.\n\"जमलु\" नामक देवताच्या परवानगी शिवाय या गावात कोणी येवू शकत नाही आणि बाहेर देखील जाऊ शकत नाही, देवाच्या मुखातून बाहेर पडलेला शब्द हा अखेरचा मानला जातो...\nदेवाच्या आणि त्याच्या प्रजेच्या मध्ये एक दुवा आहे, तो म्हणजे \"गुर\" (ब्राह्मण पुजारी). हा गुर भक्ताचे गाऱ्हाणे देवाला सांगतो आणि ती \"जमलु\" नामक देवता या \"गुर\" (पुजारी) व्दारे भक्ताला उपाय सांगते...\nमलाना गावामध्ये स्त्रियांची परिस्थिती अतिशय कष्ट दायक आणि गंभीर आहे, जिथे संपूर्ण भारतात जर कोणाला मुल बाळ होणार असेल तर सगळीकडे कुटुंबात आनंदाचे वातावरण असते. मुल जन्मल्यावर मुल आणि आईची विशेष काळजी घेतली जाते...त्यांना ऊन, वारा, पाऊस या पासून रक्षण केले जाते...त्यांना आवश्यक दवा पाणी उपलब्ध करून दिले जाते. त्यांची मनोभावे सेवा केली जाते... सकस आहार दिला जातो, खाण्यापिण्याची विशेष काळजी घेतली जाते....इथे मात्र....\nकुल्लू घाटी मधील \"मलाणा\" या गावामध्ये एखादी महिला प्रसूत झाली कि, देवाच्या आदेशाने त्या महिलेला तिच्या नवजात शिशुसोबत घराबाहेर काढले जाते, जन्म दिल्या पासून १५ दिवस गावाच्या बाहेर एखाद्या तात्पुरत्या तंबू मध्ये त्या दो��ांना रहावे लागते. हि परंपरा आज देखील या गावातील लोक मानतात...या प्रथे विरुद्ध कोणी बोलत नाही, कारण त्याला या तथाकथित \"देवता\" चा कोप \"गुर \" व्दारे सहन करावा लागेल.\nगावामध्ये वीज, दवाखाना, शाळा देखील आहे परंतु स्त्रियांसोबत होणारा हा अमानुष खेळ यांच्या परंपरेचा एक भाग आहे. तत्पूर्वी प्रसूत झालेल्या महिलेला स्वतचे रक्ताळलेले कपडे स्वतच धुवावे लागतात, १५ दिवस नवजात शिशुचे देखील कपडे त्याच्या आईलाच धुवावे लागतात, १५ दिवस गावाच्या बाहेर राहिल्यानंतर १६ व्या दिवशी घराला रंगकाम वगैरे करून देवताच्या आदेशा नुसार तिला व तिच्या नवजात शिशूला घरात घेतले जाते. कित्येकदा १५ दिवस घराच्या बाहेर राहिल्यामुळे औषधपाणी व व्यवस्थित काळजी न घेतल्यामुळे प्रसूता किंवा त्या नवजात शिशूचा अंत होतो. आज हि गावातील लोक या रूढीचे पालन करने हे \"जमलु\" देवाचा आदेश आणि आपला धर्म समजतात.\nमालानाच्या स्त्रियांचे एवढेच दुखः नाही तर अशी अनेख रूढीवादी परंपरा त्यांना रोजच्या जनजीवनात छळत आहेत, नवऱ्याने बायकोला सोडून दिले तर ३०००/- रुपये देवाला अर्पण करून त्याचे कृत्य जायज समजले जाते, विधवा झाल्यास कोणताही दाग दागिना स्त्री घालू शकत नाही. अश्या कित्येक गोष्टीव्दारे \"स्त्री\" वर्गाची विटंबना केली जाते.\nहे देवाचे शासन आहे, देव हे सांगतो, देव ते सांगतो असे म्हणून लोकांना वेड्यात काढणाऱ्या पुजारयाना अद्दल घडविणे गरजेचे आहे, अन्यथा हे \"गुर \" नामक ब्राह्मण पुजारी \"जमलु\" देवाला खुश करण्यासाठी स्त्रियांचे अश्या प्रकारे बळी देतच राहतील. देवाच्या नावाने बाळगली जाणारी अश्या प्रकारची अंधश्रद्धा लवकरात लवकर व्हायला हवी.\nआज हि या पुरातन, रूढीवादी, धर्मांध, पुरुषप्रधान संस्कृती मध्ये एक तर स्त्रीला \"देवीचा\" दर्जा दिला जातो, नाहीतर \"वेश्ये\" चा तरी..... (स्त्रीला महान तरी बनविले जाते नाहीतर हीन वागणूक दिली जाते, समान वागणूक दिली जात नाही )\nआज भारत एक जागतिक महासत्ता बनण्याकडे वाटचाल करत आहे, परंतु आज हि खेडो पाडी, ग्रामीण भागात, हिमालयात लोक पोथी, पुराण, रूढी, अंधश्रद्धा, उपास तपास यामध्येच अडकलेले आहेत, आणि याचे मुख्यत शिकार प्रामुख्याने \"स्त्री\" वर्ग होताना दिसतो...याला मुख्यत रूढीवादी, अवाजवी, पुरुषप्रधान संस्कृती कारणीभूत ठरतेय, हीच पुरुषप्रधान संस्कृती सध्या मोठ्या प्रम��णात होणाऱ्या बलात्कारात दिसून येत आहे, \"स्त्री\" ला जोपर्यंत हीन दर्जाने पाहणे, वागवणे सोडून दिले जाणार तो पर्यंत स्त्रियांवर अशे अत्याचार होताच राहणार....त्यामुळे आपणच आपल्या वागण्यात रोजच्या जीवनात, आई, बहिण, पत्नी, सहकारी यांच्या सोबत सन्मानाने वागले पाहिजे, घरातूनच स्त्रीचा सन्मान करायला शिकाल तर बाहेरच्या स्त्रीला देखील सन्मानानेच पाहाल, तेव्हा कुठे अश्या घटनांना आळा बसेल....\nलेखक - अँड. राज जाधव...\n\"साहेब मी चालले.....आता ही आपली शेवटी भेट...यशवंता, मुकुंदा लहान आहेत. खूप इच्छा होती आपल्या कार्यात मदत करावी, परंतु आता ते शक्य नाही. रमाई आता काही क्षणांची सोबती आहे. आतातर शब्दही उमटत नाहीत. तिला काहीतरी सांगायचे आहे पण मुखातून शब्द उमटत नसल्याने फक्त ओठांची होणारी हालचाल......\nअठ्ठावीस वर्षांची समर्थ साथ देणा-या रमाईच्या स्वभावाची बाबासाहेबांना जाणीव होती. रमाईचे मन फक्त बाबासाहेबच जाणून होते. `इतक्या वर्षांच्या संसाराच्या धबडग्यात आपण कधी तिला तू कशी आहेस असे साधे शब्दानेही विचारपूस केली नाही. आपल्या अध्ययनात व्यत्यय येऊ नये म्हणून राजगृहाची ही मालकीण प्रवेशद्वारावर तासन्तास बसून राहायची. मला भेटावयास आले की, त्यांच्याशी तितक्याच अदबीने वागणारी, साहेब पुस्तकाच्या कोंडाळ्यात आहेत, नंतर भेटा. आलेल्याची रवानगी करताना त्याचे नाव, गावं, कामाचे स्वरूप, पुन्हा कधी येणार आहात, हे सारे एका नोंदवहीत टिपणारी रमा...कार्यालयीन सचिवाची एकप्रकारे भूमिका पार पाडत होती...\nहिंदू कॉलनी, परळ, शिवडी विभागात स्वत जाऊन महिलांची भेट घेऊन चळवळीचे महत्त्व पटवून देणारी...आपण विदेशात अभ्यासात व्यस्त असल्याने, वसतीगृहातील मुलांची उपासमार होऊ नये यासाठी कधीकाळी मोठ्या हौसेने बनविलेल्या सोन्याच्या बांगड्या वराळे मास्तरांकडे देऊन `हे विकून मुलांचा खर्च भागवा, मुले उपाशी राहता कामा नयेत' असे सांगणारी रमा... आपले वाचनाचे वेड लक्षात घेऊन लटक्या रागाने बोलणारी...`बघावं तेव्हा आपलं पुस्तकात लक्ष. ना जेवणं ना खावंण...' आपण तिला सांगायचो, `बघ, रमा तू जेऊन घे. मी हा आलोचं, पण पुस्तकात डोकं खुपसल्यावर जेवणाची कसली ती शुद्धच राहात नसायची. आपल्या या स्वभावामुळे एकदा ती चिडलीच व म्हणाली, `काय हो, तुम्ही हे तासन्तास वाचत बसता. तुमच्या या ढिगभर पुस्तकात घरात बायको आहे, तिला एक मुलगा आहे. विशेष म्हणजे स्वतला एक घर आहे. त्यांच्यासाठी थोडातरी वेळ काढावा, असे काहीतरी लिहिले नाही काय\nरमाच्या त्या बोलण्यावर आपण मनमुराद हसलो. इतके हसलो की, क्षणापूर्वी रागावणाऱया त्या तिच्या डोळ्यातील रागाची जागा तरल स्नेहभावाने घेतली. त्यावेळी तिने चक्क बखोटीला धरून, `चला, जेवण गरम आहे. एकदा पोटभर जेवा आणि मग बसा लायब्ररीत जाऊन...'\nबाबासाहेबांच्या डोळ्यांपुढे रमाईचे गतजीवन एखाद्या चलतचित्रपटासारखे पुढे सरकू लागले. 1907 साली परकर-चोळीतील निरागस रमाशी आपण विवाहाच्या बंधनात अडकलो. खरे तर या साऱया गोष्टींना आपण तयार नव्हतो. पण वडिलांच्या आज्ञेबाहेर जाण्याचे धाडस होत नव्हते. अस्पृश्यातील पहिला पदवीधर होण्याचा मान मला मिळाला. त्यामागे बाबांचाच मोठा सिंहाचा वाटा आहे. बाबांनी माझी आवड लक्षात घेऊन पदरमोड करून पुस्तकं पुरविली. मॅट्रिक झालेल्या तरुणाला कमी शिकलेली मुलगी द्यायची धोत्रे मंडळीत यावर कुजबूज सुरू होती. नाहीतरी मुली शिकून काय दिवा लावणार आहेत धोत्रे मंडळीत यावर कुजबूज सुरू होती. नाहीतरी मुली शिकून काय दिवा लावणार आहेत या अज्ञानापोटी त्यावेळी मुलींना शाळेत पाठवित नसत. याची माझ्या वडिलांना जाणीव होती. `बघुया जमलं तर, आम्ही लग्नानंतर शाळेत घालू. खूप शिकवू', रमाला पाहिल्यावर का कोण जाणे, रामजी बाबांनी तात्काळ होकार दिला. भर पावसात भायखळ्याच्या बाजारात लग्नसोहळा पार पडला. बाजारात का या अज्ञानापोटी त्यावेळी मुलींना शाळेत पाठवित नसत. याची माझ्या वडिलांना जाणीव होती. `बघुया जमलं तर, आम्ही लग्नानंतर शाळेत घालू. खूप शिकवू', रमाला पाहिल्यावर का कोण जाणे, रामजी बाबांनी तात्काळ होकार दिला. भर पावसात भायखळ्याच्या बाजारात लग्नसोहळा पार पडला. बाजारात का तर अस्पृश्य असल्याने त्यांना पैसे मोजूनही कोणी हॉल द्यावयास कोणी राजी नव्हते. लग्नानंतर दुसऱयाच दिवशी बाबासाहेब परदेशात उच्चशिक्षणासाठी गेले. आम्ही 1912 साल डॉ. बाबासाहेबांच्या आयुष्यातील महत्त्वाचे वर्ष मानतो. 12/12/1912 साली यशवंतराव तथा भय्यासाहेबांचा जन्म झाला. याच साली डॉ. बाबासाहेब बी.ए. झाले. दरम्यान, बाबासाहेब पुन्हा मुंबईत आले. परेलच्या बीआयटी चाळ, 8/50 येथे आंबेडकर कुटुंबाचे वास्तव्य होते. तेथून पोयबावडी असा प्रवास चालू होता. भूतकाळ भराभरा सरकत होता.\nयशवंतरावांच्���ा जन्मानंतर खरेतर बाबांच्या जागी दुसरा इसम असता तर आधी त्याने बायको-मुलांची काळजी घेतली असती. मुलाला चांगल्या शाळेत घातले असते. परंतु बाबासाहेबांची गृहकृत्यदक्षता समाजासाठी होती. हजारो निराधार, सामाजिक गुलामगिरीच्या जोखडाखाली दडलेल्या समाजाचे पालकत्व बाबासाहेबांनी स्विकारले होते.त्यामुळेच रमाईंना बाबासाहेबांचा फार कमी सहवास लाभला. यशवंतरावांच्या पाठीवर गंगाधर, रमेश, इंदू व राजरत्न जन्मास आले. परंतु मुलाचे मुख पाहण्याइतकीही बाबासाहेबांना फुरसत नाही. बाळंतपणानंतर स्त्रीला खूप जपावे लागते. अशावेळी स्त्री पतीच्या मायेच्या स्पर्शासाठी आसूसलेली असते . तिला काय हवे नको, याची विचारपूस केली तरी तिला पुरेसे असते. परंतु हे सुखाचे क्षण रमाईच्या वाट्यास कधीच आले नाहीत. गंगाधर खूप आजारी असल्याचे रमाईचे पत्र मिळताच `मी लवकरच येत आहे. तू त्याला डॉक्टरकडे ने, काहीही कर. असेल नसेल ते गहाण ठेव पण मुलाला वाचव' महिनाभरात त्यांच्या हाती दुसरे पत्र असे. त्यात `साहेब, मला क्षमा करा. मी गंगाधराला वाचवू शकले नाही.' जी गत गंगाधरची तीच गत रमेशची व इंदूची. इंदू अगदी रमाईचा तोंडवळा घेऊन आली होती. असे म्हणतात आंबेडकरांच्या घराण्यात ती उजवी ठरली असती इतकी नाकीडोळी छान होती. परंतु इंदूही दोन भावांच्यामागोमाग निघून गेली. धाकटा राजरत्न गेला. तेव्हा बाबासाहेब ओक्साबोक्सी रडले होते. परदेशातून आल्यावर भर पावसात ते एकटेच स्मशानात गेले जेथे राजरत्नला दफन केले, त्या मातीवर फुले वाहताना काही क्षण बाबासाहेब स्तब्ध झाले. खूप रडले. एक पिता म्हणून बाबासाहेबांना काय वाटले असेल पहाडासारखा माणूस नखशिखांत हादरला. कशासाठी हा त्याग पहाडासारखा माणूस नखशिखांत हादरला. कशासाठी हा त्याग अनुयायी म्हणविणारे आम्ही, या त्यागाची जाणीव ठेवणार आहोत की नाही अनुयायी म्हणविणारे आम्ही, या त्यागाची जाणीव ठेवणार आहोत की नाही 1912 पासून डॉ. बाबासाहेब राजकारणात अधिक व्यस्त होत गेले. 1913- न्यूयॉर्प येथे उच्चशिक्षणाकरीता रवाना झाले.\n1915 इंडियन कॉमर्स या प्रबंधावर एमएची पदवी प्राप्त केली. 1916- जातीसंस्थेचे उच्चाटन या प्रबंधामुळे पीएचडी. 1918 - सिडनहॅम कॉलेजचे अर्थशास्त्राचे प्राध्यापक. 1920 ते 1932 ही तेरा वर्षे बाबासाहेब अक्षरश घरपण विसरले. मूकनायकाचा प्रारंभ, बहिष्कृत हितकारिणी सभेतर्��े मेळावे, आंदोलने, महाडचा सत्याग्रह, गोलमेज परिषदेनिमित्त झालेला संघर्ष, पुणे कराराची लढाई, त्याआधीचा काळाराम मंदिराचा सत्याग्रह यासर्व घडामोडींत बाबासाहेब कुटुंबापासून जे दूर गेले ते 1933 मध्येच परतले.\nदादर हिंदू कॉलनीत त्यांनी रमाईच्या मनाजोगे प्रशस्त घर बांधले. ही प्रचंड वास्तू पाहून रमाई इतक्या हरखून गेल्या की, मागच्या सर्व दुःखांचा त्यांना विसर पडला. कारण कार्यकर्त्यांचा राबता, त्यांची उठाबस करण्यात रमाईंचा वेळ जाऊ लागला. वडिलांच्या समान असलेले कार्यकर्तेही त्यांना रमाई याच नावाने संबोधित असत. सुरुवातीला कसे अवघडल्यासारखे वाटे. नंतर सवय होत गेली. उरलेले आयुष्य आता साहेबांच्या सारखेच समाजाच्या सेवेसाठी वाहायचे हा एकच विचार साहेब खूप मोठे आहेत. प्रबोधनकार ठाकरे - बोले- चित्रे-गद्रे ही ब्राह्मण-ब्राह्मणेत्तर मंडळी सतत येत होती. त्यांच्या चर्चेतून साहेब काहीतरी `न भुतो न भविष्यती' असे कार्य करणार आहेत. त्यासाठी त्यांचा रात्रंदिवसं अभ्यास चालू आहे. त्यांच्या अभ्यासात व्यत्यय येणार नाही, याची काळजी घेत रमाई राजगृहाच्या मुख्य दरवाज्यावर बसून असायच्या. पहारा देतादेता डोळा कधी लागे हे त्यांचे त्यांनाच कळत नसे. पहाटे पर्यंत डॉ. बाबासाहेबांचे वाचन चाले. अध्ययनातून बाहेर आल्यानंतर त्यांना दरवाजाला डोके टेकून गाढ झोपेत असलेल्या रमाईंना पाहिल्यावर बाबासाहेब धावत. मग डोळ्यावर पाणी मारून उठवावे लागे. केवळ त्यांच्या अस्तित्वाने राजगृहाचे घरपण टिकून होते. आज मात्र राजगृह मुका झाला होता. रमाई गेल्याचे कळताच लाखो लोकांचा समुदाय त्यांच्या दर्शनार्थ धावत होता. त्यांच्या निपचित पडलेल्या देहाकडे बाबासाहेब पाहत होते. रमाईंच्या आठवणींनी एकच गर्दी केली. महाडच्या सत्याग्रहाच्या वेळी आग्रह धरणाऱया रमाई... सत्याग्रहींसाठी एखाद्या झाडाखाली चूल पेटवून निदान भाकरी भाजून देण्याची संधी मिळावी म्हणून धडपडणारी रमाई... अशी कितीतरी रमाईची रूपं डोळ्यांपुढे साकारत होती. शाहीर पुंदन कांबळे हा प्रसंग शब्दबद्ध करताना लिहितात,\nरमा बोले साहेबांना, हट्ट पुरवा माझ्या राया\nत्या महाड संग्रामात, नका विसरू मला न्याया\nआजपरी मी हो कसला, कधी हट्ट नाही केला\nआली संधी आज नामी, मग नकार कशाला \nचितारले मनी स्वप्न, पुढे साकार कराया\nतिच रमाई आज आम्हा सर्वांना सोडून जात आहे. काही क्षणांचीच ती सोबतीण आहे. थोड्यावेळाने ती दृष्टिआड होईल. बाबासाहेब मनोमन कोसळले. बाहेर प्रचंड समुदाय रमाईंच्या आठवणींनी धाय मोकलून रडत होता. यशवंतरावांना आई गेल्याचे कळताच त्याने बाबासाहेबांना घट्ट मिठी मारली. आईविना पोरकं लेकरू, बापाचं सदैव समाजकार्यात लक्ष कसं होणार बाळाचं काळीज फाडणारं ते दृश्य. लाखोजणांची माता निघून गेली होती. रमाईने पाण सोडला, पण त्यांच्या डोळ्यांतील कारूण्य मात्र काळाला नेता आले नाही. आल्यागेल्याची काळजी घेणारी माता... कार्यकर्ते पुढे आले आणि रमाईचं कलेवर उचललं गेलं. एकच हंबरडा फुटला. आता परतीचा प्रवास सुरू झाला...\nमाय वासरांची गेली गेली, गाय वासरांची गेली\nसुनी सुनी झाली दुनिया, भिम पाखरांची\nअशा या रमाई बाबासाहेबांच्या कार्याचे एक अविभाज्य अंग बनून राहिलेल्या... 76 वर्षे उलटली तरी रमाई चळवळीचा एक हिस्सा बनून राहिल्या आहेत. मुंबईत वरळी स्मशानभूमीत जेथे त्यांना अग्नी देण्यात आला, त्या वरळी स्मशानभूमीतच काही तरुणांनी पुढाकार घेऊन पुतळा उभा केला आहे. चैत्यभुमीला अभिवादन करण्यासाठी आपण जसे न चुकता जातो, तसेच 27 मे, रोजी रमाईंना अभिवादन करण्यासाठी निदान मुंबईतून तरी न चुकता अनुयायांनी जायला हवे. रमाई म्हणजे प्रज्ञा-करुणा आणि दया यांचा संगम. रमाईंच्या प्रतिमेकडे पाहताना त्यामुळेच आपले लक्ष फक्त त्यांच्या डोळ्यांवरच स्थिरावते. जणू काही जगातील सगळं कारुण्य त्यांच्या डोळ्यात एकवटले असल्याचा भास होतो..............\nसंदर्भ - विजन ब्लॉग वरून साभार....\nसंपादन - अँड. राज जाधव...\nस्त्री जन्मा...ही तुझी कहाणी....\nएक विद्रोही कवी...नामदेव ढसाळ....\nएक विद्रोही कवी... नामदेव ढसाळ.... नामदेव लक्ष्मण ढसाळ (जन्मः फेब्रुवारी १५, इ.स. १९४९ पुणे जिल्हा) मराठी दलित साहित्यातील परिवर्तन...\n बाबासाहेबांवरील काही निवडक कवींच्या कवितांचा संग्रह केलेला आहे, कविता वाचून स्फूर्ती आली पाहिजे हाच उद्देश...\nदेव देवळात नसते, देवळात पुजाऱ्याचं पोट असते...\nदेव देवळात नसते, देवळात पुजाऱ्याचं पोट असते..... एका गावात एक नवीन मंदिर बांधण्यात आले. त्यानिमित्त गाडगेबाबांना कीर्तनासाठी बोलावण्...\n काल सायंकाळी \" फेसबुक\" या सोशल वेबसाईटवर एका मित्राच्या \"ग्रुप\" मध्ये ...\nक्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे...\nक्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे... भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात अशा अनेक व्यक्ती आहेत की, ज्यांनी मोलाची कामगिरी बजावली, परंतु ते सर्व ...\nजमीन / मालकी हक्क / वारस विषयक हक्क काय आहेत \nजमीन/ मालकी हक्क/ वारस विषयक हक्क काय आहेत जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या प्रयोजनाकरीता जे रेकॉर्डस् ठेवले जातात त्यांना भुमि अभि...\nमिलिंद प्रश्न - भाग पहिला....\"नागसेन आयुष्मान रोहनची भेट\"...\nमिलिंद प्रश्न - भाग पहिला.... \"नागसेन आयुष्मान रोहनची भेट\"... \"मिलिंदपनहो\" म्हणजेच\" मिलिंद प्रश्न\" हा...\n जग बदल घालूनी घाव सांगून गेले मला भीमराव सांगून गेले मला भीमराव गुलामगिरीच्या या चिखलात\nएक वेदनामय दुपार.....आणि सोनबा येलवे.....\nएक वेदनामय दुपार.....आणि सोनबा येलवे..... 1939-1946 च्या काळात पनवेलच्या नाक्यावर घडून गेलेली ही वेदनामय, दारुण घटना.... हा का...\n१४ आक्टोंबर - धम्मचक्र प्रवर्तन दिन....\n१४ आक्टोंबर - धम्मचक्र प्रवर्तन दिन.... डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ आक्टोंबर १९५६ रोजी नागपूर येथील दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन...\nजिवाची बाजी लावणारा मी एक बाजीगर आहे...\nमनुवादाला विळखा घालणारा मी एक अजगर आहे...\nघेतला आहे आदर्श आता शिवबाच्या तलवारीचा...\nजतिवाद्याला गाडनारा मी एक भीम टायगर आहे..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.bolbhidu.com/carrom-bowler-mendis-retire2/", "date_download": "2019-11-21T23:35:07Z", "digest": "sha1:C2EU5NFESHZFJRITZIEK43WVFSA7FU2N", "length": 17850, "nlines": 108, "source_domain": "www.bolbhidu.com", "title": "एकेकाळी आपल्या कॅरम बॉलने जगाला धडकी भरवणारा मेंडीस रिटायर झालाय. - BolBhidu.com", "raw_content": "\nखानाबदोश – अविनाश वीर\nनवा भि़डू नवं राज्य\nAllआपलं घरदारइलेक्शनसातबारादिल्ली दरबारमाहितीच्या अधिकारातमुंबई दरबार\nआणि मुंबई महाराष्ट्राला देणार नाही म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर चप्पलेचा वर्षाव होऊ लागला\nआंदोलने फक्त जेएनयुमध्ये होत नाही. आयआयटीमध्ये सुद्धा आंदोलन सुरु आहे.\nआणि सयाजी महाराजांनी १०१ सोन्याची नाणी डिपॉजीट भरून बँक सुरु केली.\nमराठ्यांच्या धास्तीमुळं जगातली सगळ्यात मोठी तोफ बनवण्यात आली होती.\nAll“UNCENSORED”- अमोल उदगीरकरकाळीज स्पेशलिस्टखानाबदोश – अविनाश वीरगेम ऑफ थ्रोन्सग्यान की दुकाननजरियानवा भि़डू नवं राज्यमुव्ही मदारी\nगेम ऑफ थ्रोन्समध्ये कोणाची शीट लागणार\nगेम ऑफ थ्रोन्स लिहिणारा जॉर्ज आर आर आबा नेमका हाय तरी…\nपाकिस्तानात सापडलाय गरीबांचा टिरीयन लॅनिस्टर.\nनवा भि़���ू नवं राज्य\nफिल्मफेअरच्या बाहुलीला स्कूटरचा प्रवास घडवणारे सयाजी शिंदे.\nHome फोर्थ अंपायर एकेकाळी आपल्या कॅरम बॉलने जगाला धडकी भरवणारा मेंडीस रिटायर झालाय.\nएकेकाळी आपल्या कॅरम बॉलने जगाला धडकी भरवणारा मेंडीस रिटायर झालाय.\n२००८ सालचा कराचीमध्ये सुरु असलेला आशिया कप फायनल, भारत विरुद्ध श्रीलंका.\nश्रीलंकाने पहिले बॅटिंग करत सनथ जयसूर्याच्या १२५ रन्सच्या जोरावर २७३ बनवत भारताला २७४ चं टार्गेट दिलेलं. भारताकडून गौतम गंभीर आणि वीरेंद्र सेहवाग ओपनिंगला आले. चामिंडा वासने गंभीरला आउट करून भारताला पहिला धक्का दिला. गंभीर जाऊन रैना आला. दुसरीकडे सेहवाग आपल्या बेधडक शैलीत फटके बाजी करत होता. अवघ्या ३६ बॉलमध्ये त्याने ६० धावा बनवल्या होत्या आणि भारताचा स्कोर तेव्हा ७६/१ असा होता. अखेर कप्तान जयवर्धनेने आपल्या दहाव्याच ओव्हरला आपल्या खास स्पिनरला बॉलिंगला बोलवले.\nनाही हा स्पेशल स्पिनर मुरलीधरन नव्हता. मुरली टीममध्ये होता पण जयवर्धनेने नवीन स्पिनरला बॉलिंग दिली होती.\nस्पिनर आला म्हणल्यावर सेहवाग पहिल्याच बॉलला मारायला समोर आला पण बॉल चकवा देऊन किपर संगकाराच्या हातात गेला अन स्टंप आउट केलं. नंतर युवराज आला एक बॉल खेळला अन दुसऱ्याच बॉलला त्याच्या दांड्या गुल. त्यापाठोपाठ त्यानं रैना आणि रोहित शर्माही आउट केलं अन भारताची अवस्था ९७/५ अशी करून ठेवली. पुढे इरफान पठाण आणि आरपी सिंग दोघांना दोन बॉलात आउट करून त्याने त्या मॅचमध्ये ८ ओवर्समध्ये फक्त १३ रन्स देऊन ६ विकेट्स घेतल्या.\nश्रीलंकेने बलाढ्य भारताला हरवून आशिया कप जिंकला. पण सगळ्या क्रिकेट जगात चर्चा सुरु होती कोण आहे हा नवीन बॉलर त्याची विचित्र रहस्यमयी अक्शन बघून त्याला मिस्टीरियस बॉलर म्हटल जात होतं. त्याच नाव अजंता मेंडीस.\nत्या आशिया कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेत ‘मॅन ऑफ द सिरीज’ बनला होता.\nमेंडीसचं मुख्य अस्त्र होतं कॅरम बॉल. म्हणजे काय तर कॅरम खेळताना आपण मधल्या बोटाने जसा स्ट्राईककर मारतो तसा तो बॉल टाकायचा. तो लेग ब्रेक टाकतो का ऑफ ब्रेक. गुगली टाकतो का दुसरा हेच समोर खेळणाऱ्या बॅॅट्समनला कळायचं नाही आणि तो चक्रावून जावून त्याच नादात विकेट देऊन बसायचा. त्यामुळेच त्याला मिस्टीरीयस बॉलर म्हणल जायचं. शिवाय त्याच्या कमी असलेल्या इकॉनॉमी रेटमुळे रन्स देण्याच्याब��बतीत कंजूस बॉलर सुद्धा म्हटल जायचं.\n११ मार्च १९८५ रोजी जन्माला आलेल्या अजंता मेंडीसला लहानपणापसूनच क्रिकेट खेळण्याची आवड होती. वयाच्या १३व्या वर्षापासूनच त्याने क्रिकेटचे धडे गिरवायला सुरुवात केली होती. तो स्पिन बॉलर होता. शाळेत असतांना त्याने आपल्या शाळेच्या टीमचं नेतृत्व केलं होतं. आपल्या फिरकीच्या जादूने आपल्या शाळेच्या टीमला त्याने मोठमोठ्या मॅचेसमध्ये विजय मिळवून दिलेला, त्यामुळे तो एक उत्तम बॉलर ठरला होता.\nपुढे शाळेकडून खेळत असलेल्या आर्मी विरुद्धच्या मॅचमध्ये त्याची कामगिरी बघून प्रभावित झालेल्या श्रीलंका आर्टीलरी क्रिकेट कमेटीने त्याला आर्मी जॉईन करून आर्मीच्या क्रिकेट टीमकडून खेळण्याचे आमंत्रण दिले. त्यानेही ते स्वीकारून लगेच जॉईन झाला. कारण आठवडाभरा पूर्वीच त्याच्या वडिलांचे निधन झाले होते आणि ५ भावंडांना एकट्याला आईला सांभाळणे कठीण झालं होतं.\nत्यानंतर आर्मीमध्ये सक्रीय होऊन आर्मी टीमकडून क्रिकेट खेळू लागला. तिथंही त्याने चमकदार कामगिरी करत नॅशनल क्रिकेट टीम सिलेक्टरर्सचे लक्ष वेधून घेतले. घरगुती क्रिकेटमध्ये अवघ्या ९ मॅचेसमध्ये ६८ विकेट्स घेण्यासोबतच त्याने बरेचसे रेकॉर्ड केले होते. आणि याच जोरावर त्यानं श्रीलंकेच्या नॅशनल टीममध्ये जागा मिळवत २००८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पर्दापण केलं.\nपर्दापणातच दर्जेदार कामगिरी केल्याने त्याला २००८ सालचा आयसीसीचा ‘इमर्जिंग प्लेयर ऑफ द इअर’ अवाॅर्ड मिळाला होता. वनडेमध्ये वेगवान ५० विकेट्स घेण्याचा अजित आगरकरचा रेकॉर्ड मोडून आपल्या नावावर केलेला. त्याने अवघ्या २३ मॅचेस मध्ये ५० विकेट्स घेतलेल्या. लोक म्हणाले श्रीलंकेला पुढचा मुरलीधरन मिळाला.\nपण नंतर मेंडीसच्या बॉलिंगचं रहस्य जास्त काळ टिकून राहू शकल नाही. पुढच्याच वर्षी झालेल्या सिरीजमध्ये सचिन तेंडूलकरने मेंडीसच्या बॉलिंगचा भांडाफोड केला अन चांगली धुलाईही केली. मग काय साधे साधे टेक्निक न येणारे बॅट्समन देखील मेंडीसच्या कॅरम बॉलला सहज खेळू लागले. नाही म्हणायला ट्वेंटी ट्वेन्टी मध्ये त्याची कामगिरी चांगली राहिली. २०१३च्या आयपीएलचा तो सर्वात महागडा खेळाडू होता.\nत्यानंतर मात्र त्याची कारकीर्द जास्त टिकली नाही. २०१४ मध्ये त्याच्या पाठीचं मोठ ऑपरेशन झालं. त्यानंतर बॉल टाकता येण कठीण होऊन बसलं. आणि आज अचानक त्याने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅट मधून रिटायरमेंटची घोषणा करून सगळ्यांना धक्का दिला.\nयावर्षी युवराज सिंग, अंबाती रायुडू, हशिम अमला, डेल स्टेन, लसिथ मलिंगा, क्रिस गेल अशा अनेक प्लेयर्सनी क्रिकेटला निरोप घेतला. अवघ्या ३४ वर्षांच्या अजंता मेंडीसने देखील त्यांना जॉईन केलय. आत्तापर्यंत त्याने १९ टेस्टमध्ये ७०, ८७ वनडेमध्ये १५२ तर ३९ टी२० मध्ये ६६ विकेट्स घेतल्या आहेत. श्रीलंकन लोकं मेंडीस मध्ये दुसरा मुरलीधरन बघत होते. मात्र मेंडीसच्या अचानक रिटायरमेंटच्या घोषणेने ते केवळ एक स्वप्न राहिलं.\nहे ही वाच भिडू.\n१९९६च्या वर्ल्डकपचा खरा हिरो गोल गुबगुबीत अर्जुन रणतुंगा होता.\nश्रीलंका, क्रिकेट आणि दंगल यांच खूप जुनं नात आहे \nफायनल न खेळताच भारताने जिंकला होता पहिला ‘आशिया चषक’\nPrevious articleदर्ग्याच्या दारात गाणाऱ्या बंजारा मुलीनं जगाला “लंबी जुदाई” दिली.\nNext articleकॉंग्रेसच्या या मंत्र्याने खुद्द स्वतःचा अंतिमसंस्कार केला होता..\nड्रिंक्स देत नाही म्हणून गांगुलीला टीममधून बाहेर काढलं ते खोटं होतं, हे आहे खरं कारण \nशेतकऱ्यांवरच्या अन्यायाविरुद्ध उभे राहिल्यामुळे ओलोंगाला देश सोडायला लागलं होतं.\nपाकिस्तान विरुद्धच्या त्या सामन्याचा खरा हिरो पुण्याच्या कानिटकरचा चौकार होता\nगांगुलीने रिकी पॉंटिंगचा छापा काट्यामध्ये पोपट केला होता.\nदादाच्या सुखी संसारात एक वादळ आल होतं.\nदारुबंदीचे काय परिणाम होतात \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.bolbhidu.com/gyan-ki-dukan-4/", "date_download": "2019-11-22T00:18:46Z", "digest": "sha1:5LW6PCIVQRZLX34QL3DPWE2S5RHXK5LQ", "length": 26521, "nlines": 114, "source_domain": "www.bolbhidu.com", "title": "चहाच्या पेल्यात बुडालेलं साम्राज्य. - BolBhidu.com", "raw_content": "\nखानाबदोश – अविनाश वीर\nनवा भि़डू नवं राज्य\nAllआपलं घरदारइलेक्शनसातबारादिल्ली दरबारमाहितीच्या अधिकारातमुंबई दरबार\nआणि मुंबई महाराष्ट्राला देणार नाही म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर चप्पलेचा वर्षाव होऊ लागला\nआंदोलने फक्त जेएनयुमध्ये होत नाही. आयआयटीमध्ये सुद्धा आंदोलन सुरु आहे.\nआणि सयाजी महाराजांनी १०१ सोन्याची नाणी डिपॉजीट भरून बँक सुरु केली.\nमराठ्यांच्या धास्तीमुळं जगातली सगळ्यात मोठी तोफ बनवण्यात आली होती.\nAll“UNCENSORED”- अमोल उदगीरकरकाळीज स्पेशलिस्टखानाबदोश – अविनाश वीरगेम ऑफ थ्रोन्सग्यान की द��काननजरियानवा भि़डू नवं राज्यमुव्ही मदारी\nगेम ऑफ थ्रोन्समध्ये कोणाची शीट लागणार\nगेम ऑफ थ्रोन्स लिहिणारा जॉर्ज आर आर आबा नेमका हाय तरी…\nपाकिस्तानात सापडलाय गरीबांचा टिरीयन लॅनिस्टर.\nनवा भि़डू नवं राज्य\nफिल्मफेअरच्या बाहुलीला स्कूटरचा प्रवास घडवणारे सयाजी शिंदे.\nHome यार लोक्स ग्यान की दुकान चहाच्या पेल्यात बुडालेलं साम्राज्य.\nचहाच्या पेल्यात बुडालेलं साम्राज्य.\nशुएन सांग भारतात आला पामीरचं पठार ओलांडून. तो उतरला काश्मीरमध्ये. तिथे तो सहा महिने होता. हा रेशीम मार्गाचाच एक धागा होता. ही हकीकत इसवीसनाच्या सातव्या शतकातली. तिबेट आणि चीनमध्ये टांग घराण्याची सत्ता होती. तिबेट आणि चीनमध्ये रेशीम मार्गावरील व्यापारावर नियंत्रण ठेवण्याची स्पर्धा होती. तिबेटचा पसारा काश्मीर म्हणजे लेह–लडाखपासून ते थेट आजच्या अरुणाचल प्रदेशापर्यंत आहे. तिबेटच्या पूर्वेला चीनचा सिचुआन प्रांत आहे. त्याच्या खाली युनान. या प्रांतांवरही तिबेटच्या राजाचा डोळा होता. म्हणून टांग सम्राटाने तिबेटच्या राजाला आपली मुलगी देऊ केली. तिबेटच्या राजाची ती दुसरी बायको. तिने म्हणे तिबेटमध्ये दोन गोष्टी नेल्या– बौद्ध धर्म आणि चहा.\nमैत्रेय नावाचा एक बोधिसत्व होऊन गेला. तो निर्वाणपदाला पोचला. देहत्याग करून जन्म–मृत्युच्या फेर्‍यातून सुटायचा क्षण जवळ आला. त्यावेळी मैत्रेयाच्या डोक्यात विचार आला की आपण निर्वाणाला पोचलो असलो तरीही लाखो–करोडो लोक दुःखमुक्त झालेले नाहीत. पृथ्वीवरील शेवटचा माणूस दुःखमुक्त होईपर्यंत मी पुन्हा पुन्हा जन्म घेऊन दुःखमुक्तीचा उपदेश करेन, अशी प्रतिज्ञा मैत्रेयाने केली. ह्या मैत्रेयाला तिबेटी बुद्धधर्मात म्हणतात अवलोकितेश्वर. तिबेटी बुद्ध धर्माचे हे वैशिष्ट्य आहे. त्याच्या भोवती धर्म संघटना, कर्मकांड आणि राज्यव्यवस्था गुंफली गेली आहे. दलाई लामा अवलोकितेश्वराचा अवतार आहे अशी समजूत वा मान्यता आहे.\nचीनची राजकन्या पद्मसंभव बौद्धाची प्रतिमा घेऊन आली होती. तिबेटच्या राजाने हा धर्म स्वीकारला. पुढे बौद्ध धर्म केवळ तिबेटमध्येच नाही तर रेशीम मार्गावरचा महत्वाचा धर्म बनला. अनेक जमातींनी या धर्माचा स्वीकार केला. तेराव्या शतकात मंगोल आक्रमकांनी तिबेट पादाक्रांत केला. मंगोल बादशहा कुबलाई खानाने एका तिबेटी बौद्ध भिक्षूला रा���गुरू म्हणून घोषित केलं. तिबेट आणि मंगोल साम्राज्याचा धर्म राखण्याची जबाबदारी या राजगुरूवर सोपवण्यात आली होती. त्यातून पुढे दलाई लामा हे पद निर्माण झालं. असो.\nतिबेटला जगाचं छप्पर म्हणतात, पृथ्वीचा तिसरा ध्रुव असंही म्हणतात. कारण ध्रुवीय प्रदेश वगळता बर्फाचं सर्वाधिक आवरण तिबेटमध्ये आहे. समुद्र सपाटीपासून ४००० मीटर उंचीवर आहे तिबेट. म्हणून त्याला हिमालय वा लँण्ड ऑफ स्‍नो असंही म्हणतात. भारतीय उपखंड युरेशियाला धडकल्यानंतर हिमालयाची पर्वतरांग तयार झाली. भारतीय प्लेट युरेशियन प्लेटच्या खाली घुसली. त्यामुळे तिबेट अधिक उंच झालं. त्यामुळे भारताच्या बाजूने अगदी काश्मीरपासून अरुणाचल प्रदेशापर्यंत उंच उभा कडा ओलांडला की मग तिबेटचं पठार सुरू होतं. तिबेटच्या मध्यभागी उभं राह्यलो तर ईशान्य आणि आग्नेय दिशेला ह्या पठाराचा उतार आहे. त्यापैकी ईशान्य दिशेचा प्रांत आम्दो (Amdo) वा चिनी भाषेत चिंघाय (Qinghai), पूर्व–दक्षिणेला (आग्नेय) आहे खांग्पा (Kham). आणि तिबेटचं पठार म्हणजे पश्चिम आणि मध्य तिबेट. ल्हासा ही तिबेटची राजधानी या प्रदेशात आहे. ह्या प्रदेशाच्या दक्षिणेला आहे भारत आणि नेपाळ. आजचे दलाई लामा आम्दो वा चिंघाय प्रांतातले आहेत. या प्रांतात पीत नदीचा(हांग हो) उगम आहे. आम्दो आणि खांग्पा हे तिबेटचे भाग असले तरीही तेथील तिबेटी जमातींमध्ये ल्हासाच्या सत्तेबद्दल फारशी आपुलकी नव्हती. आम्दो आणि खांग्पा यांची भौगोलिक रचना आणि जीवनपद्धती मध्य आणि पश्चिम तिबेटपेक्षा खूप वेगळी आहे. तिबेट राज्यावर चढाई करणार्‍या कम्युनिस्ट चीनच्या लालसेनेला त्यांचा पाठिंबाच होता.\nपश्चिम आणि मध्य तिबेटचं हवामान कमालीचं थंड आणि कोरडं आहे. त्यामुळे खुरट्या गवताशिवाय तिथे फारशा वनस्पती नाहीत. बार्ले म्हणजे जवाची शेती आणि पशुपालन हाच तिथल्या लोकांचा मुख्य व्यवसाय. त्यात शेती तर पोटापुरतीही होत नाही. त्यामुळे तिबेटी जनजीवन प्रामुख्याने भटक्या जमातींचं आहे. या जमातींतले लोक याक, घोडे, शेळ्या, मेंढ्या यांचे कळप घेऊन गवताच्या शोधात भटकंती करणारे. त्याशिवाय व्यापार होताच. याकचं दूध, लोणी आणि मांस हा त्यांचा मुख्य आहार. वनस्पती नाहीतच. याकचं दूध वा लोणी विकायचं त्याबदल्यात बार्ले, मका आणि अन्य जिन्नस घ्यायचे. कुटुंबातला एक पुरुष सतत भटकंती करणारा. त्यामुळे दोन क��ंवा तीन भावांनी एका बाईशी विवाह करण्याची चाल होती. पांडव तिबेटमधून आले असा कच्चा सिद्धांत इतिहासाचार्य राजवाड्यांनी म्हणूनच नोंदवला आहे. आजही हिमाचल प्रदेशातील शेतकरी–पशुपालक समुहांमध्ये दोन भावांनी एका बाईशी लग्न करण्याची प्रथा आहे. असो.\nचीनचा युनान प्रांत म्यानमार आणि लाओस यांना खेटून आहे. हा डोंगराळ प्रदेश आहे. त्याचाही संबंध युरेशियन प्लेटला भारतीय उपखंड धडकला याच्याशी आहे. या भूस्तरीय रचनेमुळे भारतीय उपखंडात नैऋत्य मॉन्सूनचं चक्र सुरू झालं. चीनच्या या भागात पूर्व आशियाई मॉन्सूनचं चक्र सुरू झालं. त्यामुळे तिथली हवा उष्ण–दमट आहे. हे हवामान चहाच्या झाडांना मानवणारं आहे.\nयुनान प्रांतातल्या जंगलात चहाचे वृक्ष आहेत. शेकडो वा हजारो वर्षांचे. तिथल्या आदिवासी जमातींमध्ये चहा ही ईश्वराची देणगी मानली जाते. दरवर्षी मार्च महिन्यात चहाच्या वृक्षाची पूजा केली जाते, कोंबडीचा बळी दिला जातो. प्रत्येक जमातीचा चहा देव आहे. चहाच्या पानांचा नैवेद्य त्याला दाखवला जातो. ब्लांग जमातीला म्हणे ईश्वराने पहिल्यांदा चहाची चव दिली. सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी असं म्हटलं जातं. ह्या आदिवासी जमाती झाडावर चढून चहाची कोवळी पान खुडतात, दगडावर भाजतात आणि मग उकळत्या पाण्यात टाकून तो चहा पितात. चहा पिण्याचा हा सोहळा शतकानुशतके सुरू आहे.\nपुअर चहा जगातला सर्वश्रेष्ठ चहा समजला जातो. त्या चहाची चव आणि स्वाद लाजबाब आहे असं मानलं जातं. पुअर चहा जितका जुना तितका मौल्यवान. असा चहा विक्रीला येत नाही पण आलाच तर ५०० ग्रॅम चहाला एक लाख डॉलर्स मोजावे लागतात. पुअर चहावर आजही पारंपारिक पद्धतीने प्रक्रिया केली जाते. भाजलेली चहाची पानं दगडावर उभं राहून वाटली जातात. चहा पानांच्या भाक–या बनतात. या भाक–या घोड्यावर लादून दाली या शहरात आणल्या जात. तिथून या चहाचा प्रवास सुरू व्हायचा ल्हासाच्या दिशेने. सुमारे पाच हजार किलोमीटर लांबीचा रस्ता. हेंगडुआन पर्वतरांग पार केली की तिबेटचं पठार सुरू होतं. डाली ते तिबेटचं पठार हा प्रवास चहाचे बोजे माणसांच्या पाठीवरून करायचे आणि पुढे घोड्यांच्या पाठीवरून. हा रस्ता इतका दुर्गम आणि खडतर आहे की लोक म्हणायचे केवळ उंदीर आणि पाखरंच या रस्त्यावरून जाऊ शकतात. अनेक घोडे, माणसं खोल दरीत पडून मरायची. भटक्या व्यापार्‍यांनी हा रस्��ा बनवला म्हणे. आता हाच रस्ता मोटार रस्ता बनला आहे. चहाने भरलेले ट्रक या रस्त्यावरून ल्हासाला जातात. तिथून चहा तिबेटच्या कानाकोपर्‍यात जातो. प्राचीन काळी हाच चहा ल्हासावरून तिबेटच्या कानाकोप–यात आणि त्याशिवाय नेपाळ व भारतात यायचा. नथुला खिंडीतून जाणाऱ्या रस्त्याला रेशीम मार्गाचा धागा समजलं जातं. काही वर्षांपूर्वीच ही खिंड व्यापारासाठी खुली करण्यात आली. दार्जिलिंग चहा आणि आसाम चहा या चहाच्या भारतीय जाती आहेत. नथूला खिंडीपासून हे प्रदेश फारसे दूर नाहीत. चहा हे आदिवासींचं पेय होतं. चीनच्या सम्राटाला ते नजराणा म्हणून देण्यात आलं. त्यानंतर चहाची मिजास वाढली.\nतिबेटी लोकांच्या आहारात वनस्पती नाहीत त्यामुळे जीवनसत्वांचा पुरवठा केवळ चहामधूनच होतो. हाडं फोडणार्‍या थंडीत उकळलेल्या चहात याकचं लोणी घुसळून चिमूटभर मीठ टाकायचं, की झाला तिबेटी चहा. दिवसाला ५० कप चहा पितात तिबेटी लोक. या चहाच्या व्यसनापायी तिबेटी राज्य खिळखिळं झालं. तिबेटी लोकांना चहा हवा होता तर चिनी सम्राटांना तिबेटी घोडे हवे होते. कारण तिबेटी घोडे विलक्षण काटक आणि वेगवान समजले जात. मंगोल आक्रमकांशी लढण्यासाठी चिनी सम्राटांना घोड्यांची गरज होती. चहाचा सर्व व्यापार चिनी सम्राटांनी ताब्यात घेतला होता. साँग राजघराण्याच्या काळात एका घोड्याला एक किलो चहा असा दर होता. मिंग घराण्याने हाच दर ६०–७० ग्रॅमवर आणला. चहा महाग झाला आणि घोडे स्वस्त. पण तिबेटी लोकांना चहाचं व्यसन लागलं होतं. घोडे एवढ्या स्वस्त किंमतीला विकले गेल्याने तिबेटी राज्याची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली. लष्करी शक्तीवर विपरीत परिणाम झाला. आणि ते साम्राज्य कोसळलं. तिबेट चीनचं अंकित राष्ट्र बनलं पुढे मंगोलांनी तिबेटवर राज्य केलं. त्यानंतर पुन्हा तिबेट चीनच्या आश्रयाला गेलं. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात चीनने तिबेटवरची पकड घट्ट केली.\nतिबेटी राष्ट्रवाद हा मूलतः वांशिक म्हणजे जमातीचा, भटक्या जमातीचा राष्ट्रवाद आहे. आधुनिक राष्ट्र–राज्य हा त्याचा आधार नाही. धर्म हा त्याचा आधार आहे. म्हणून तर दलाई लामा या राष्ट्रवादाच्या केंद्रस्थानी आहे. ल्हासा हे तिबेटचं धार्मिक आणि राजकीय केंद्र आहे. तिबेटी लोकांचं ते तीर्थस्थळही आहे. अतिशय दुर्गम भागातून शेकडो किलोमीटरची खडतर यात्रा लोटांगण वा साष्टांग न���स्कार घालत पूर्ण करणारे अनेक गरीब तिबेटी आजही आहेत. या यात्रेमध्ये अनेक तिबेटी त्यांच्या भोजन–निवासाची सोय करतात, रस्त्यावरील वाहनांचे चालक त्यांना पैसे वा दक्षिणा देतात. त्यातून तिबेटी समूहाचा एकोपा घट्ट होतो. आज ना उद्या कधीतरी तिबेट स्वतंत्र राष्ट्र होईल ही भावना प्रत्येक तिबेटीच्या हृदयात तेवत राहते.\nरेशीम मार्गावरील ग्यान की दुकान.\nरेशीम मार्गः होहँग हे आणि यांगत्झे.\nरेशीम मार्ग – कन्फ्युशिअसचा पुनर्जन्म.\nरेशीम मार्ग- फासियन आणि शुएन सांग.\nPrevious article‘ऐश्वर्या राय’ होणार लालू प्रसाद यादवांची सून …\nNext articleगुरांमागची माणसं.. माणसांमागची गुरं…\nरेशीम मार्ग – रशिया आणि मध्य आशिया\nरेशीम मार्ग – चेंगीज खानाचा वारसा.\nरेशीम मार्ग- फासियन आणि शुएन सांग\nरेशीम मार्ग – कन्फ्युशिअसचा पुनर्जन्म.\nहाफ चड्डी बंद करणारे भाई..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.com/capricorn-makar-horoscope/", "date_download": "2019-11-21T23:21:13Z", "digest": "sha1:TRETIYRYZ2TEPRKRBV6NDVGDCJ6EF5AF", "length": 3661, "nlines": 98, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates मकर", "raw_content": "\nउत्तर महाराष्ट्र – नाशिक\nपश्चिम महाराष्ट्र – पुणे\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nआज आपल्याला धनलाभ होऊ शकतो.\nनिकालापूर्वी मुख्यमंत्री केदारनाथ यात्रेवर\nशिवसेना 100 च्या वर जागा जिंकेल, संजय राऊत यांना विश्वास\n‘हाऊसफुल्ल 4’ मुळे मराठी सिनेमांना थिएटर्स नाही\nथ्रेसरमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू\nकोच्ची खासदारच्या पत्नीच्या ‘या’ पोस्टमुळे नेटकरी संतापले\nनिकालापूर्वी मुख्यमंत्री केदारनाथ यात्रेवर\nशिवसेना 100 च्या वर जागा जिंकेल, संजय राऊत यांना विश्वास\n‘हाऊसफुल्ल 4’ मुळे मराठी सिनेमांना थिएटर्स नाही\nथ्रेसरमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू\nकोच्ची खासदारच्या पत्नीच्या ‘या’ पोस्टमुळे नेटकरी संतापले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/citizen-reporter/others/road-day/articleshow/71949730.cms", "date_download": "2019-11-21T23:31:42Z", "digest": "sha1:QUNDX3H6FUR72WGQYMSOQNDDUJOVAZM2", "length": 8590, "nlines": 157, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "others News: रस्त्याची दैना - road day | Maharashtra Times", "raw_content": "\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'WATCH LIVE TV\nऐरोली : ऐरोली भुयारी मार्गाच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. यातून मार्ग काढताना नागरिकांना कसरत करावी लागते. प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती करावी.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nइतर बातम्या:रस्ता, पाणी आणि पायाभूत सुविधा|Others\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\n'असा' झाला गायिका गीता माळी यांच्या कारला अपघ...\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nआजचं राशी भविष्य: दि. २१ नोव्हेंबर २०१९\nमुंबईच्या रस्त्यावर धावतेय भन्नाट रिक्षा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nSPG सुरक्षा हटवण्याच्या निर्णयावर प्रियंका गांधींची 'ही' प्र...\n'अशी' आहे जीप कॉम्पास ट्रेलहॉक\nमी दलितविरोधी वक्तव्य केले नाही: बाबा रामदेव\nभाजपच्या नेतृत्वात झारखंड नक्षलवादी मुक्त झाला: शहा\nमथुरेत माकड सफारी सुरू करा; हेमामालिनी यांची उपरोधिक मागणी\n९३ टक्के भारतीयांना H4 अंतर्गत अमेरिकेत व्हिसा\nसिटीझन रिपोर्टर पासून आणखी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/chaturang-news/heart-care-472211/", "date_download": "2019-11-22T01:23:57Z", "digest": "sha1:AECKLOUIT43HQUKDNADLDW3T4XZMFKYN", "length": 23192, "nlines": 203, "source_domain": "www.loksatta.com", "title": "हृदयाची काळजी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनायजेरियन नागरिकांना घर भाडय़ाने देणाऱ्या ५ जणांवर गुन्हा\nसिडकोच्या घरांची सोडत आगरी कोळी भवनात\nवाहतूक कोंडीवरून नगरसेवक आक्रमक\nकांदा दराची चढाई सुरूच\nधुळ्यात महाआघाडीचा प्रयोग यशस्वी होणार\nहृदयाघात नेहमीपेक्षा वेगळय़ा स्वरूपात येऊ शकतो. छातीत दुखणे, अस्वस्थता हे झालेच. पण जर श्रमानंतर दम लागत असेल किंवा खूप थकवा येत असेल तर काळजी घ्यायला\nहृदयाघात नेहमीपेक्षा वेगळय़ा स्वरूपात येऊ शकतो. छातीत दुखणे, अस्वस्थता हे झालेच. पण जर श्रमानंतर दम लागत असेल किंवा खूप थकवा येत असेल तर काळजी घ्यायला हवी. तसेच एकदा अँजिओप्लास्टी झाली म्���णून पुन्हा आजार वाढणार नाही, असे गृहीत धरून चालणार नाही. मात्र योग्य आहार-विहार, विचार, व्यायाम, नियमित तपासणी, चाचण्या, उपलब्ध उपचार या सर्व गोष्टी हृदयाघात टाळू शकतात.\nबॅडमिंटन खेळून एक ३६ वर्षांचा सॉफ्टवेअर इंजिनीअर घरी परतला तेव्हा अचानक त्याला अस्वस्थ वाटू लागले आणि उलटीही झाली. हे काही तरी वेगळे असल्याची शंका त्याच्या पत्नीला आली म्हणून तिने अ‍ॅम्ब्युलन्स बोलावली. त्याला सीपीआर (कार्डिओपल्मनरी रेसिस्युटेशनमुळे रुग्णाला कृत्रिम ऑक्सिजन पुरवत रक्तपुरवठा देता येतो. हा अशा रुग्णांसाठी प्राथमिक उपचाराचा भाग आहे.) देत देत ते हॉस्पिटलला पोहोचले. परंतु उशीर झाला होता. यास म्हणतात अचानक झालेला हृदयाघात (Sudden Cardiac Death) यात अनेक वेळा पूर्व इशारा मिळत नसतो. मात्र सर्व हृदयाघात हे हार्टअ‍ॅट्क नसतात.\nहृदय शरीराचा अतिशय महत्त्वाचा अवयव. विशिष्ट मांसाने बनलेला. त्याला शुद्ध रक्तपुरवठा करणारे स्वत:चे जाळे असते. या रक्तवाहिन्यांच्या जाळय़ामधून हृदयास साखर, प्राणवायू व इतर आवश्यक घटक प्रत्येक भागात पोहोचतात. ज्या वेळी या रक्तवाहिन्यांची रुंदी कमी होते किंवा पूर्णपणे बंद होते त्या वेळी हृदयाच्या इतर भागात शुद्ध रक्ताचा पुरवठा होत नाही व हृदयाघात घडतो.\nआणखी एका उदाहरणाने हे स्पष्ट होईल. एका २७ वर्षांच्या तरुणाला अगदी सकाळी ६ वाजता छातीत दुखायला लागले. त्याने तातडीने जवळच्या डॉक्टरांकडे धाव घेतली. त्या ठिकाणी केलेल्या ईसीजीमध्ये त्यास हृदयाघात झाल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले, त्यानुसार लगेचच त्याला हॉस्पिटलमध्ये भरती केले गेले आणि त्याची तातडीने अ‍ॅजिओप्लास्टी (व्यत्यय येत असलेला रक्तप्रवाह पुन्हा सुरू करण्याची प्रक्रिया) केली गेली. त्यामुळे साहजिकच धोका टळला आणि डॉक्टरांसह त्याच्या आई-वडिलांनी सुस्कारा सोडला.\nशुद्ध रक्तवाहिनीत आतील पदरात कोलेस्टेरॉल साठून रक्तवाहिनीची रुंदी कमी होते. काही वेळा रक्त गोठून पूर्णपणे प्रवाह बंद होतो व पुढील भागास रक्त न मिळाल्याने तो भाग निर्जीव होतो. उच्च रक्तदाब, मधुमेह, स्थूलपणा, कोलेस्टेरॉल जास्त असणे व त्या सोबत तंबाखू, धूम्रपान-मद्यपान. अवेळी जेवणकामाचा ताणतणाव, व्यायामाचा अभाव यामुळे अल्प वयात हृदयाघातचे प्रमाण वाढलेले आहे. वयस्कर पुरुष व रजोनिवृत्त स्त्री आणि ज्यांच्या घर��ण्यात हृदयघाताचा प्रघात आहे. त्यांनी विशेष काळजी घेणे जरुरीचे आहे.\nएका डॉक्टराने पोटात जळजळते म्हणून औषध घेतलं, परंतु दुपारी आपल्या डॉक्टर पत्नीकडे तक्रार केली की औषधाचा काहीही परिणाम झालेला नाही. तेव्हा त्या डॉक्टर पत्नीने तातडीने त्यांचा ईसीजी काढला आणि नंतरची धावपळ होऊन आठ दिवसांनी ते डॉक्टर ‘आयसीयू’मधून सुखरूप घरी परतले. सांगायचे कारण असे की हृदयाघात नेहमीपेक्षा वेगळय़ा स्वरूपात येऊ शकतो. छातीत दुखणे, अस्वस्थता हे झालेच. पण जर श्रमानंतर दम लागत असेल किंवा खूप थकवा येत असेल तर काळजी घ्यावी. ज्या वेळी हृदयाच्या रक्तवाहिन्यांमधील रक्तपुरवठा थोडा वेळ खंडित होतो व नंतर पुन्हा सुरू होतो तेव्हा छातीत दुखणे कमी होते, त्यास वैद्यकशास्त्रात Angina म्हणतात.\nआपल्या पतीला मध्यरात्रीपासून छातीत दुखते आहे, आपण येऊन त्यांना बघाल का अशी विनंती एका रुग्णाच्या पत्नीने डॉक्टरला केली. डॉक्टर म्हणाले की शक्यतो लवकर हॉस्पिटलला हलवा. माझ्या येण्या-जाण्यात वेळ होईल, परंतु त्या पत्नीस ते पटले नाही. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. म्हणूनच हृदयाघाताची लक्षणे छातीत दुखणे, अस्वस्थता असताना रुग्णास विनाविलंब रुग्णालयात घेऊन जाणे गरजेचे आहे. अधिक विलंब झाल्यास हृदयाचा जास्त भाग रक्ताअभावी आपले काम थांबवू शकतो व त्याचा अतिशय वाईट परिणाम होऊ शकतो Time is Muscle for Heart म्हणजे जेवढय़ा लवकर आपण रक्तपुरवठा पुनर्प्रस्थापित करू शकतो. तेवढा हृदयाचा अधिक भाग वाचू शकतो.\nज्या वेळी हृदयाच्या पंपाचे काम कमी कुवतीने होते व बंद पडते त्यामुळे दम लागतो, चक्कर येते, रक्तदाब कमी होऊन शॉक बसतो, हृदयाचे ठोके अव्यवस्थित होतात, कमी वा जास्त होतात, तेव्हा डॉक्टर घाई करतात अशा वेळी त्यांचे म्हणणे ऐकावे. काही वेळा रुग्णाची स्थिती सुधारायची कशी याचा विचार न करता नातेवाईक स्वत:चे मत मांडण्यात वेळ वाया घालवताना दिसतात.\nप्रामुख्याने हृदयघाताचे निदान रुग्णाची स्थिती संज्ञा, हृदयालेख अर्थात ईसीजी, रक्तातील ‘कार्डिअ‍ॅक इन्झायम्स ट्रॉपरी आय’ यावरून केले जाते.\nउपाय – हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमधील रक्ताची गुठळी दूर करण्यासाठी प्रथम रक्त पातळ करणारे औषध दिले जाते. त्यानंतर किंवा त्याला पर्यायी म्हणून रक्तवाहिन्यांत रंग भरून विशिष्ट ‘रे’द्वारे बघून अँजिओप्��ास्टी करता येते. रक्तवाहिन्यांत आधी एक वायर पुढे सरकवली जाते व त्यानंतर त्याच मार्गावर फुगा फुगवून रुंदी वाढविली जाते व पुन्हा अरुंद होऊ नये म्हणून लोहजाळीची नळी (स्टेन्ट) तेथे ठेवली जातो व कॅथेटर काढले जाते. रुग्ण या स्थितीतून स्थिरस्थावर होताना किंवा झाल्यावर पुनश्च रक्ताच्या गुठळ्या तेथे होऊ नयेत म्हणून काही औषधे आयुष्यभर घ्यावी लागतात. उदा- अ‍ॅस्पिरिन. या औषधांचे काही प्रतिकूल परिणाम जाणून घेणेही महत्त्वाचे असते. रुग्णाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण कमी झाल्यास वा शौचास काळा रंग आल्यास आपल्या डॉक्टरांना सांगणे उचित असते.\nप्रत्येक रुग्णाची वार्षिक वा द्विवार्षिक तपासणीदेखील नंतरच्या काळात करणे महत्त्वाचे असते. एकदा चार वर्षांपूर्वी अँजिओप्लास्टी झालेला रुग्ण अस्वस्थ वाटतंय म्हणून आला. अपचनाचे लक्षण वाटल्याने ते घरगुती उपाय रात्रभर करीत राहिले होते. ईसीजी काढल्यावर त्यांना पटले की ते हृदयाशी निगडित आहे. त्यांच्या रक्तवाहिन्या चार वर्षांपूर्वी चांगल्या होत्या व म्हणून स्टेन्ट घातले नव्हते पण नेमक्या त्याच रक्तवाहिनीचा प्रवाह बंद झाल्याने हे दुखणे वाढले होते. परत अँजिओप्लास्टी करून त्यांची तब्येत सुधारली. तात्पर्य, एवढेच की एकदा अँजिओप्लास्टी झाली म्हणून पुन्हा आजार वाढणार नाही असे होत नाही. काही रुग्णांमध्ये अँजिओप्लास्टी करता येत नाही किंवा योग्य पर्याय नसतो, त्या वेळी बायपास सर्जरी सुचविली जाते.\nयोग्य आहार, विहार, विचार, व्यायाम, नियमित तपासणी-चाचण्या, उपलब्ध उपचार या सर्व गोष्टी हृदयाघात टाळू शकतात व पुन्हा होऊ न देण्यासाठी मदतही करतात.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nमेघगर्जनेमुळे समुद्रकिनाऱ्यावर हृदयविकाराने तरुणाचा मृत्यू\nहृदयविकाराचा धोका वर्तवणारी होमोसिस्टीन चाचणी\nपेटत्या कारमध्ये ठार झालेल्या तीन मित्रांचे अंत्यविधी उरकून येताना चौथ्या मित्राचाही मृत्यू\nलसणाला फक्त ४ रूपये हमीभाव, शेतकऱ्याचा हार्ट अॅटॅकने मृत्यू\nVIDEO : शिवाजी नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणा...\nशिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याबद्दल शरद म्हणतो, 'नजरेचा इशारा इकडे तिकडे झाला तरी...'\n'या' बॉलिवूड अभिनेत्रीचे होते पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत अफेअर\nया देशात सापडला ९��� वर्षांपूर्वीचा मिकी माऊस\n‘तान्हाजी'च्या ट्रेलर लाँचला पत्रकाराने तैमुरबद्दल विचारला 'हा' मजेदार प्रश्न, सैफ म्हणाला...\nबनावट नोटांप्रकरणी एकही गुन्हा दाखल नाही\n‘कर्करोग योद्धय़ां’कडून राज्यात २०३४ शस्त्रक्रिया\nअमित शहांकडून झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अयोध्येचा मुद्दा\nभारतीय क्रिकेटमध्ये गुलाबी क्रांती\nयूएनएससीमध्ये पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित\n‘देशातील राष्ट्रीय महामार्गाच्या ५६६ प्रकल्पांना विलंब’\nकाश्मीरमध्ये दुकाने, व्यापारी संकुले दुसऱ्या दिवशीही बंद\nकेंद्र सरकारच्या नोकऱ्यांमधील ७ लाख पदे रिक्त\n‘काश्मीरमध्ये संपूर्ण निर्बंध असल्याचा आरोप करणाऱ्या याचिका चुकीच्या’\nप्रकाशझोतातील कसोटीकडे मनोरंजन म्हणून पाहू नये\n\"नथुराम गोडसे आमच्या मनात\" म्हणत सुभाषचंद्र बोस यांच्या पणतीने केली पूजा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/udhhav-thackrey-appoint-new-dist-president-satara-31925", "date_download": "2019-11-22T00:59:02Z", "digest": "sha1:HKSDG5BS4EZJ5C2V24O7CCRMTGHGGS6Y", "length": 8549, "nlines": 138, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "udhhav thackrey appoint new dist president in satara | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nउद्धव ठाकरे यांनी सातारा जिल्हाप्रमुखांना हटवले\nउद्धव ठाकरे यांनी सातारा जिल्हाप्रमुखांना हटवले\nउद्धव ठाकरे यांनी सातारा जिल्हाप्रमुखांना हटवले\nबुधवार, 19 डिसेंबर 2018\nसंघटनेतील मरगळ झटकण्यासाठी थोडे वर खाली करावे लागते\n- नितीन बानुगडे पाटील\nसातारा : शिवसेनेतंर्गत पदाधिकारी व आमदारातील धुसफूसीतून सातारा, कऱ्हाड व पाटणचे जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांना पदावरून दूर करण्यात आले आहे. त्यांच्या जागी पाटण व कऱ्हाड तालुक्‍यांसाठी जयवंत शेलार यांची जिल्हा प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे.\nआगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील शिवसेनेचे 12 पदाधिकारी बदलले आहेत.\nआगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेत पदाधिकाऱ्यांची बदलाबदल केली आहे. यामध्ये सातारा जिल्ह्य��तील 12 तर सांगली जिल्ह्यातील 27 पदाधिकारी बदलले आहेत. सातारा, कऱ्हाड व पाटणचे जिल्हा प्रमुख हर्षद कदम यांना पदावरून दूर करण्यात आले आहे. आमदार व पदाधिकारी वादातून हा प्रकार झाल्याची चर्चा शिवसेना कार्यकर्त्यांतून बोलली जात आहे. आता नव्या जबाबदारीमध्ये कऱ्हाड व पाटण तालुक्‍याची जबाबदारी जिल्हा प्रमुख जयवंत शेलार यांच्याकडे दिली आहे. तर सातारा, वाई आणि कोरेगावची जबाबदारी जिल्हा प्रमुख राजेश कुंभारदरे यांच्याकडे सोपविली आहे. तर तिसरे जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव यांच्याकडे माण, खटावची जबाबदारी कायम ठेवली आहे.\nया पदाधिकारी बदलाबाबत कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व शिवसेनेचे संपर्क प्रमुख नितीन बानुगडे पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, आगामी निवडणुकीच्या तोंडावर हे पदाधिकारी बदलले आहेत. शिवसेना सर्व निवडणुका स्वबळावर लढणार आहे. त्याची तयारी सुरू असताना बेरजेचे राजकारण महत्वाचे आहे. संघटनेतील मरगळ झटकण्यासाठी थोडे वर खाली करावे लागते.\nसांगलीतील 27 तर साताऱ्यातील 12 पदाधिकाऱ्यांना बदलण्यात आले आहे. हे फेरबदल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार झाले आहेत. आगामी निवडणुकीसाठी रणनिती ठरविण्यासाठी हे फेरबदल आहेत.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nविकास राजकारण politics उद्धव ठाकरे\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/gadget-news/computer/charging-bag-smart-ring/articleshow/71738250.cms", "date_download": "2019-11-22T01:01:57Z", "digest": "sha1:RUU4QBE7TR7RFGTEPEIGLFICWYIMIPRV", "length": 15275, "nlines": 161, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "computer News: चार्जिंग बॅग...स्मार्ट अंगठी - charging bag ... smart ring | Maharashtra Times", "raw_content": "\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'WATCH LIVE TV\nदिवाळीसाठी गिफ्ट्ससाठी गॅजेट्सना पसंतीचार्जरवाली बॅगस्मार्ट अंगठीसेल्फी फ्लॅश अशा एकापेक्षा एक हट के गॅजेट्सना सध्या खूप मागणी आहे...\nदिवाळीसाठी गिफ्ट्ससाठी गॅजेट्सना पसंती\nचार्जरवाली बॅग...स्मार्ट अंगठी...सेल्फी फ्लॅश अशा एकापेक्षा एक हट के गॅजेट्सना सध्या खूप मागणी आहे. दिवाळीच्या निमित्तानं थोडं वेगळं गिफ्ट देण्यासाठी गॅजेट्स भेट देण्याचा ट्रेंड यंदाच्या दिव��ळीत पाहायला मिळतोय.\nदिवाळीच्या सणाला आपल्या प्रिय व्यक्तीला काही ना काही भेटवस्तू दिली जाते. कपडे, मिठाई, गृहापयोगी वस्तू, शोभेच्या वस्तू या गोष्टींची खरेदी केली जाते. पण, गेल्या काही वर्षांत गॅजेट्स भेट देण्याकडे कल वाढतो आहे. यंदाच्या दिवाळीतही हट के गॅजेट्सना प्रचंड मागणी असल्याचे समोर आलंय. यामध्ये नव्यानं आलेल्या चार्जिंग बॅग्ज तर सर्वात लोकप्रिय ठरताय. ऑनलाइन बाजारात अवघ्या ५५० रुपयांपासून उपलब्ध असलेल्या या बॅगा मुंबईतील गॅजेट मार्केटमध्येही दिसताय.\nगेल्या काही वर्षांपूर्वी मोबाइल अॅक्सेसरीज भेट देण्याचा ट्रेंड दिवाळीत दिसत होता. त्याची जागा हळूहळू सेल्फी स्टिक, इअरबडसारख्या गॅजेट्सनी घेतली. यानंतर स्मार्टवॉचचा बोलबाला दिसला. यंदा मात्र चार्जिंग बॅगची चांगलीच चलती आहे. मोबाइलचा पोर्टेबल चार्जर हातात घेऊन फिरणं अनेकांना त्रासदायक वाटतं. त्यांच्यासाठी ही बॅग उपयुक्त आहे. गॅजेट ठेवण्यासाठी सगळी सोय असलेल्या या बॅगेत पोर्टेबल चार्जर ठेवण्याची विशिष्ट जागा आहे. तसंच बॅगेच्या बाहेर एक युएसबी पोर्टही देण्यात आलाय. या पोर्टच्या माध्यमातून मोबाइल चार्ज करता येऊ शकतो. अशी ही अनोखी बॅग यंदा चांगलीच चर्चेत आहे. दीपावलीच्या सणानिमित्त या बॅगच्या खपामध्ये तब्बल पाचपट वाढ झाल्याचं ताज्या आकडेवारीवरून दिसतंय.\nयाशिवाय यंदाच्या दिवाळीत स्मार्ट अंगठीचा पर्यायही लोकांसमोर आला असून, त्यालाही पसंती मिळतेय. दिवाळीनिमित्त कुणाला हट के भेटवस्तू द्यायची असेल, तर आता स्मार्ट वॉचऐवजी स्मार्ट अंगठी बाजारात आलीय. ही अंगठी स्मार्टवॉचप्रमाणेच काम करत असून, त्याचं लहानसं रूप लोकांच्या पसंतीस उतरतंय. पाकिटासोबत देता येणाऱ्या किचेनची जागा आता फॅन्सी पेनड्राइव्हनं घेतली आहे. वेगवेगळ्या आकाराचे कव्हर लावून हे पेनड्राइव्ह विकले जातात. याशिवाय हटके गॅजेट्समध्ये सेल्फी फ्लॅश लाइटचाही समावेश झाला आहे. उत्सवाच्या काळात अनेक जण सेल्फी काढतात. मात्र अंधारात फोटो नीट येत नाही. त्यामुळे हा अंधार दूर करण्यासाठी आता विशेष फ्लॅश लाइट उपलब्ध आहे. यामुळे फोटो चांगले येतात. अंधारात चांगला प्रकाश पडत असल्यानं या दिव्यालाही चांगलीच मागणी आहे. तर अंधारामध्ये लॅपटॉपवर काम करत असताना लॅपटॉपपुरता उजेड हवा असल्यास, छोटासा की-बोर्ड ल��इट बाजारात उपलबध आहे. या लाइटचा उजेड लॅपटॉपच्या की-बोर्डवर पडतो. यामुळे अंधारातही तुम्ही तुमचं काम करू शकता. अशा हट के गॅजेट्सना सध्या मार्केटमध्ये मोठी मागणी असल्याचं दिसत आहे.\nगुगल आता बोलायलाही शिकवणार; नवं फिचर आलं\nसेक्स व्हिडिओ लीक करण्याची धमकी, ई-मेलद्वारे खंडणीची मागणी\nसात वर्षांच्या मुलीनं साकारलं बालदिनाचं डुडल\nएचपीचा दमदार बॅटरीवाला लॅपटॉप लाँच; दीड लाख रुपये किंमत\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\n'असा' झाला गायिका गीता माळी यांच्या कारला अपघ...\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nSPG सुरक्षा हटवण्याच्या निर्णयावर प्रियंका गांधींची 'ही' प्र...\n'अशी' आहे जीप कॉम्पास ट्रेलहॉक\nमी दलितविरोधी वक्तव्य केले नाही: बाबा रामदेव\nभाजपच्या नेतृत्वात झारखंड नक्षलवादी मुक्त झाला: शहा\nमथुरेत माकड सफारी सुरू करा; हेमामालिनी यांची उपरोधिक मागणी\n९३ टक्के भारतीयांना H4 अंतर्गत अमेरिकेत व्हिसा\nआयफोन ११ सीरिजसाठी खास बॅटरी केस\nमोबाइल इंटरनेट १ डिसेंबरपासून महागणार\nमुंबईः शाओमीच्या 'या' स्मार्टफोनला अचानक आग\nभारतीय रोज सरासरी अडीच तास पाहतात व्हिडिओ\n३५ मिनिटांत फुल्ल चार्ज होणार रियलमीचा हा फोन\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nसोशल मीडियाचा दुरुपयोग; जानेवारीपर्यंत नवे नियम...\nटॉप टेन ब्रँडमधून फेसबुक आऊट, अॅप्पल अव्वल...\nआसूसचा ड्युअल स्क्रीन लॅपटॉप लाँच...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/gadget-news/mobile-phones/seven-dangerous-apps-found-on-google-play-store/articleshow/71991964.cms", "date_download": "2019-11-21T23:41:55Z", "digest": "sha1:XZPGSBK7XR7I3CWN24J7OU7NA6OI6COC", "length": 13526, "nlines": 165, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "dangerous apps found: हे ७ धोकादायक Apps तुमच्याकडेही नाहीत ना? - seven dangerous apps found on google play store | Maharashtra Times", "raw_content": "\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'\nएक बिबट्या प���ंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'WATCH LIVE TV\nहे ७ धोकादायक Apps तुमच्याकडेही नाहीत ना\nमोबाइल मालवेअरच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचं चित्र आहे. मोबाइलशी छेडछाड करणं सोपं व्हावं यासाठी गुगल प्ले स्टोअरवर नवनवे Apps पोहोचवले जात आहेत. गुगल प्ले स्टोअरवर सात असे Apps आढळून आले आहेत, ज्याद्वारे मोबाइलमध्ये मालवेअर आणि अॅडवेअर सहजपणे टाकला जाऊ शकतो. संशोधकांच्या मते, या Apps च्या माध्यमातून फोनशी छेडछाड करणं सोपं होतं.\nहे ७ धोकादायक Apps तुमच्याकडेही नाहीत ना\nनवी दिल्ली : मोबाइल मालवेअरच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचं चित्र आहे. मोबाइलशी छेडछाड करणं सोपं व्हावं यासाठी गुगल प्ले स्टोअरवर नवनवे Apps पोहोचवले जात आहेत. गुगल प्ले स्टोअरवर सात असे Apps आढळून आले आहेत, ज्याद्वारे मोबाइलमध्ये मालवेअर आणि अॅडवेअर सहजपणे टाकला जाऊ शकतो. संशोधकांच्या मते, या Apps च्या माध्यमातून फोनशी छेडछाड करणं सोपं होतं.\nवाचा : 'या' १० प्रसिद्ध फोनमध्ये हॅकिंग सहज शक्य\nगुगल प्ले स्टोअरवरुन हे सात Apps जवळपास ११ हजार युझर्सकडून इंस्टॉल करण्यात आले आहेत. इंस्टॉल केल्यानंतर फोनची बॅटरी लाइफ कमी करण्यापासून ते डेटाचा अतिरिक्त वापर करण्यासारखे काम या Apps कडून केले जातात.\nवाचा : कोणतं App तुमची माहिती वापरतंय\nमोबाइल सिक्टुरिटी कंपनी wandera च्या रिपोर्टनुसार, हे सात Apps विविध तीन डेव्हलपर्सकडून अपलोड करण्यात आले आहेत. PumpApp नावाच्या डेव्हलपरचे Magnifying Glass आणि Super Bright LED Flashlight हे दोन Apps आहेत. तर LizotMitis नावाच्या डेव्हलपरचे Magnifier, Magnifying Glass with Flashlight आणि Super-bright Flashlight हे तीन Apps आहेत. iSoft LLC नावाच्या डेव्हलपरने Alarm Clock, Calculator आणि Free Magnifying Glass हे तीन Apps तयार केले आहेत.\nवाचा : १९० कोटी स्मार्टफोनवर अँटी व्हायरस Apps चा धोका\nतुम्हीही अनोळखी डेव्हलपर्सचे Apps डाऊनलोड करत असाल तर मोबाइलमध्ये मालवेअर प्रवेश करण्याचा धोका असतो. अनेक मालवेअरकडून स्मार्टफोनला नुकसान पोहोचवलं जातं, ज्यामुळे फोन स्लो होतो. अनोळखी सोर्सकडून Apps घेतले असतील तर तुमच्याकडे अँटी व्हायरस App असणंही गरजेचं आहे. पण एकाच वेळी दोन अँटी व्हायरस App नसावे याचीही काळजी घेणं गरजेचं आहे.\nवाचा : WhatsApp हेरगिरी : फक्त मिसकॉलवर डेटा चोरी\nRedmi Note 8 वर आज आकर्षक ऑफर्स\n कोणाचा डेटा प्लान बेस्ट\nरियलमीचे सीईओच आयफोन वापरताना सापडले\nअँँड्रॉइड फोनसाठी गुगलचे नवे स्मार्ट ��िस्प्ले फीचर\nभारतीय हवाई दलाच्या गेमवर गुगल फिदा; 'बेस्ट गेम'साठी शिफारस\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\n'असा' झाला गायिका गीता माळी यांच्या कारला अपघ...\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nSPG सुरक्षा हटवण्याच्या निर्णयावर प्रियंका गांधींची 'ही' प्र...\n'अशी' आहे जीप कॉम्पास ट्रेलहॉक\nमी दलितविरोधी वक्तव्य केले नाही: बाबा रामदेव\nभाजपच्या नेतृत्वात झारखंड नक्षलवादी मुक्त झाला: शहा\nमथुरेत माकड सफारी सुरू करा; हेमामालिनी यांची उपरोधिक मागणी\n९३ टक्के भारतीयांना H4 अंतर्गत अमेरिकेत व्हिसा\nआयफोन ११ सीरिजसाठी खास बॅटरी केस\nमोबाइल इंटरनेट १ डिसेंबरपासून महागणार\nमुंबईः शाओमीच्या 'या' स्मार्टफोनला अचानक आग\nभारतीय रोज सरासरी अडीच तास पाहतात व्हिडिओ\n३५ मिनिटांत फुल्ल चार्ज होणार रियलमीचा हा फोन\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nहे ७ धोकादायक Apps तुमच्याकडेही नाहीत ना\n'या' १० प्रसिद्ध फोनमध्ये हॅकिंग सहज शक्य...\n'वीवो एस५' सीरिज १४ नोव्हेंबरला होणार लाँच...\nसॅमसंग: 'या' दोन फोनच्या किंमतीत भरघोस कपात...\nकोणतं App तुमची माहिती वापरतंय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-permision-egm-works-maharashtra-19439", "date_download": "2019-11-22T00:35:12Z", "digest": "sha1:YUXLKDI2TRCBKW7SW5XV4A5LTMX32KTK", "length": 20983, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, permision for EGM works, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n‘रोहयो’च्या प्रस्तावांना तीन दिवसांत मान्यता; मंत्रिमंडळाचा निर्णय\n‘रोहयो’च्या प्रस्तावांना तीन दिवसांत मान्यता; मंत्रिमंडळाचा निर्णय\nशनिवार, 18 मे 2019\nमुंब��� ः रोजगार हमी योजनेखाली कामांच्या मागणीचे प्रस्ताव आल्यास तीन दिवसांत संबंधित प्रशासकीय यंत्रणेकडून अशा प्रस्तावांना मान्यता देण्यात येणार असून, यासंदर्भात कुचराई करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. दुष्काळी भागातील शिधापत्रिका उपलब्ध नसलेल्या शेतकरी व शेतमजुरांना शिधापत्रिकांचे तातडीने वितरित करण्यासह शेळ्या-मेंढ्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर छावण्या सुरू करण्याचा निर्णयही काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.\nमुंबई ः रोजगार हमी योजनेखाली कामांच्या मागणीचे प्रस्ताव आल्यास तीन दिवसांत संबंधित प्रशासकीय यंत्रणेकडून अशा प्रस्तावांना मान्यता देण्यात येणार असून, यासंदर्भात कुचराई करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. दुष्काळी भागातील शिधापत्रिका उपलब्ध नसलेल्या शेतकरी व शेतमजुरांना शिधापत्रिकांचे तातडीने वितरित करण्यासह शेळ्या-मेंढ्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर छावण्या सुरू करण्याचा निर्णयही काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.\nराज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत असून, त्याचा व्यापक आढावा काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत दुष्काळाची स्थिती आणि त्याबाबतच्या उपाययोजनांवर विस्ताराने चर्चा करण्यात आली. रोजगार हमी योजनेअंतर्गत राज्यात सध्या ३६ हजार ६६० कामे सुरू असून, त्यावर तीन लाख ४० हजार ३५२ मजूर काम करीत आहेत. याशिवाय शेल्फवर ५ लाख ७४ हजार ४३० कामे आहेत.\nगेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑडिओ ब्रिजच्या माध्यमातून दुष्काळी जिल्ह्यातील सरपंचांशी संवाद साधला होता. त्या वेळी अनेकांनी रोजगार हमी योजनेच्या कामांचे प्रस्ताव मार्गी लागत नसल्याची तक्रार केली होती. हा संदर्भ घेऊन रोजगार हमी योजनेअंतर्गत मागणी करण्यात येणाऱ्या कामांचे प्रस्ताव तीन दिवसांत मंजूर करण्यात यावेत, अन्यथा संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. शेळ्या-मेंढ्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर छावण्या सुरू करण्यात येणार असल्याने या लहान जनावरांनाही दुष्काळात मदत मिळणार आहे.\nराज्य शासनाने दुष्काळग्रस्त भागातील जनतेला दिलासा देण्यासाठी डिसेंबर २०१८ मधील निर्ण��ानुसार दुष्काळ जाहीर झालेल्या भागातील साडेआठ लाख कुटुंबे आणि ३५ लाख व्यक्तींना अन्नसुरक्षा योजनेत नव्याने समाविष्ट करण्यात आले आहे. विदर्भ व मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांतील ६० लाख शेतकऱ्यांना या अगोदरच अन्नसुरक्षा योजनेचा लाभ देण्यात येत आहे.\nतसेच दुष्काळग्रस्त गावातील शिधापत्रिका उपलब्ध नसणाऱ्या नागरिकांना त्यांच्या वार्षिक उत्पन्नानुसार देय प्रवर्गातील शिधापत्रिका तत्काळ देण्याची कार्यवाही करण्याचे आदेशही आज देण्यात आले. त्यासोबतच दुष्काळामुळे स्थलांतरित झालेल्या नागरिकांना पोर्र्टॅबिलिटी (Portability) सुविधेचा वापर करून अन्नधान्य उपलब्ध करून देण्यात येत आहे.\nराज्यात सध्या १३ हजार ८०१ गावे-वाड्यांमध्ये ५,४९३ टँकर्सने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या वर्षी टँकर्सच्या संख्येत वाढ करण्याबाबतच्या मागणीसंदर्भात वर्ष २०१८ च्या अंदाजित लोकसंख्येचा विचार करून अद्ययावत नियोजन करण्यात आले आहे. राज्यात सर्वाधिक टँकर्स औरंगाबाद विभागात सुरू आहेत. या विभागात २,८२४ गावे-वाड्यांमध्ये २,९१७ टँकर्सने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.\nदुष्काळग्रस्त भागातील जनावरांना चारा व पाणी उपलब्ध होण्यासाठी १,४२९ ठिकाणी चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. या छावण्यांमध्ये ८ लाख ४२ हजार १५० मोठी आणि एक लाख दोन हजार ६३० लहान अशी सुमारे ९ लाख ४४ हजार ७८० जनावरे आहेत. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (NDRF) निकषापेक्षाही जास्त दराने मदत देण्यात येत असून या मदतीत १५ मे पासून पुन्हा वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार मोठ्या जनावरांना १०० रुपये तर लहान जनावरांना ५० रुपये देण्यात येत आहेत. यापूर्वी हेच अनुदान ९० आणि ४५ रुपये याप्रमाणे होते. चारा छावणीत दाखल झालेल्या जनावरांच्या उपस्थितीसाठी आठवड्यातून एकदा स्कॅनिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nमुख्यमंत्री पेयजल योजनेअंतर्गत ७४३ योजनांचे प्रस्ताव मंजूर झाले असून त्यापैकी ११८ पाणीपुरवठा योजना सुरू झाल्या आहेत. पुनरुज्जीवित योजना कार्यान्वित करण्यासाठी २८ योजनांचे आदेश देण्यात आले असून, त्यापैकी १८ सुरू झालेल्या आहेत.\nरोजगार देवेंद्र फडणवीस दुष्काळ विदर्भ शेतकरी आत्महत्या आत्महत्या स्थलांतर पाणी water औरंगाबाद\nलोक-जैविपा - भर दुष्काळात उभारलेली हिरवाई\nशेतकऱ्यांचा पुढाकार अनुभवल्यावर वन विभागाच्या सहभागाने वन जमिनीच्या काही भागांवर “नैसर्गि\nईशान्यकडील राज्ये का नाकारतात महाराष्ट्राची साखर...\nकोल्हापूर : वाहतूक खर्चामुळे महाग पडत असल्याने राज्यातील साखरेला ईशान्य भागातून मागणी कमी\nजमिनीच्या सुपीकतेतील गांडुळांचे योगदान\nजगभरामध्ये हजारो जातीची गांडुळे अस्तित्वात असून, जमिनीच्या जडणघडणीमध्ये सातत्याने कार्यरत\nजळगाव जिल्ह्यात 'येथे' सुरु झाली हमीभावाने कापूस...\nजळगाव ः खानदेशात भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) कापूस खरेदीला सुरवात केली असून, जळगाव ज\nनगर : नुकसान भरपाईसाठी एकशे पस्तीस कोटींचा निधी\nनगर : जिल्ह्यात ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसामुळे शेतीपिका\nसंघर्षमय हंगामगेल्या वर्षीच्या गळीत हंगामात राज्यात विक्रमी...\nद्राक्ष शेतीला चालना कशी मिळेलसंपूर्ण भारत देशामध्ये द्राक्ष लागवड १.३९ लाख...\nजमिनीच्या सुपीकतेतील गांडुळांचे योगदानजगभरामध्ये हजारो जातीची गांडुळे अस्तित्वात असून,...\nईशान्यकडील राज्ये का नाकारतात...कोल्हापूर : वाहतूक खर्चामुळे महाग पडत असल्याने...\nजळगाव जिल्ह्यात 'येथे' सुरु झाली...जळगाव ः खानदेशात भारतीय कापूस महामंडळाने (...\nकेंद्रीय पथक आज करणार पीकहानीची पाहणीपुणे ः मॉन्सूनोत्तर पावसामुळे राज्यात शेतीच्या...\n‘दाणेदार’ खताच्या मागे ‘मालदार’ हालचालीपुणे : राज्यात १९७० ते २००० या तीन दशकांमध्ये...\nयोजना, निधीची कमी नाही, मग शेतीचे प्रश्...औरंगाबाद : योजना, निधी, यंत्रणा, सुविधा,...\n चक्क दाताखाली दाणे ठेवत...उमरखेड, यवतमाळ : मॉन्सूनोत्तर पावसाच्या...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात गारठा कमीपुणे: विदर्भ, मराठवाड्यात तापमान कमी झाल्याने...\nशेतकऱ्यांचे ३० कोटी परत करा; पुण्यात...पुणे: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील डाळिंब...\nफूलशेती देऊ शकते का उत्पन्नाचा हमखास...अकोला जिल्ह्यातील कंझरा येथील अमृतराव दलपतराव...\nपुदिना उत्पादनात रवी करंजकरांची मास्टरी...मुंबईत पुदिन्यात ‘गुडवील’ मिळविलेले करंजकर नाशिक...\nअचूक आकडेवारीचा काळ आठव्या आंतरराष्ट्रीय कृषी सांख्यिकी परिषदेत...\nउद्यापासून हंगाम सुरु, पण ऊसतोड बंदच मुंबई / पुणे ः राज्यातील यंदाचा ऊस गाळप...\nविदर्भ, मराठवाड्यात गारठा वाढलापुणे : किमान तापमानात घट होत असल्याने...\nखतमाफि��ांमुळे शेतकऱ्यांची मोठी लूटपुणे : बोगस मिश्रखतांचे उत्पादन व विक्री करणाऱ्या...\nभरताच्या वांग्यासह दादर ज्वारीसाठी...खानदेशकन्या तथा आपल्या कवितेतून शेतीचे...\nबॅंक एकत्रीकरण एक अनावश्‍यक पाऊलभारताने १९९० मध्ये नवीन आर्थिक धोरण स्वीकारले....\nरा ज्यात या वर्षी जोरदार पाऊस झाला. अनेक भागांत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/chaturang-news/the-invention-consolidate-of-women-power-1133298/", "date_download": "2019-11-22T01:21:28Z", "digest": "sha1:LAYBRIKFIDUJFXL3TTAHBDY7SH6GQVDK", "length": 30152, "nlines": 194, "source_domain": "www.loksatta.com", "title": "संघटित स्त्रीकार्याचा आविष्कार | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनायजेरियन नागरिकांना घर भाडय़ाने देणाऱ्या ५ जणांवर गुन्हा\nसिडकोच्या घरांची सोडत आगरी कोळी भवनात\nवाहतूक कोंडीवरून नगरसेवक आक्रमक\nकांदा दराची चढाई सुरूच\nधुळ्यात महाआघाडीचा प्रयोग यशस्वी होणार\n१९३० ते ५० या संक्रमण काळात, स्त्री-मनात निर्माण होणाऱ्या ऊर्जेला योग्य दिशेने वळविण्याचे कार्य ‘महिला मंडळे’ आणि ‘महिला परिषदा’ यांनी चोख बजावले.\n१९३० ते ५० या संक्रमण काळात, स्त्री-मनात निर्माण होणाऱ्या ऊर्जेला योग्य दिशेने वळविण्याचे कार्य ‘महिला मंडळे’ आणि ‘महिला परिषदा’ यांनी चोख बजावले. १९३५ च्या महिला परिषदेत ‘हुंडा’ प्रथेविरोधातील महत्त्वाचा ठराव स्त्रियांनी मांडून तो संमतही करवून घेतला. प्रत्यक्षात हुंडाविरोधी कायदा १९६१ मध्ये अस्तित्वात आला; इतके दूरदर्शी विचार स्त्रिया मांडत होत्या.\nस्त्रि यांच्या हक्क आणि अधिकारासाठी स्त्रियांनी संघटित होऊन कार्य केले पाहिजे, एकत्रित आवाज उठवला पाहिजे, या जाणिवेनेच मार्गारेट कझिन्स यांच्या पुढाकाराने ‘अखिल भारतीय स्त्री-शिक्षण परिषद’ पुण्यात १९२७ साली भरली. पहिल्या यशस्वी अधिवेशनानंतर अखिल भारतीय महिला परिषदेचा क्षेत्रविस्तार झपाटय़ाने झाला. त्या जोडीला स्त्रियांना स्थानिक स्तरावर एकत्र आणून कार्यप्रवृत्त करण्याचे कार्य अनेक महिला मंडळांनी अत्यंत निष्ठेने केले.\nस्त्रियांसाठी स्त्री-संघटना कोणते कार्य करीत आहेत, हे सर्वसामान्य स्त्रियांना समज���वे. एकाच्या कार्यातून इतरांनाही प्रेरणा मिळावी, या दृष्टीने महिलांच्या मासिकांनी त्यासाठी स्वतंत्र जागा राखली होती. परिषदांचे सविस्तर वृत्तान्त प्रसिद्ध होत. त्याशिवाय ‘महिला जगत’, ‘वनिता विश्व’, ‘महिला संस्थांचे संसार’ इत्यादी सदरांतून महिला मंडळांच्या कार्याला, उपक्रमांनासुद्धा प्रसिद्धी मिळे. प्रसंगी संपादकीयातूनही दखल घेतली जात असे, ती वेगळीच. या सगळ्यातूनच महिला परिषदा व महिला मंडळे यांच्या कार्याचे उठावदार चित्र समोर येत होते. अ. भा. म. परिषदेतील विचार, ठराव सर्वत्र पोहोचावेत यासाठी परिषदेचे प्रांतिक विभाग केले गेले होते, प्रत्येक प्रांतात जिल्हा- तालुका स्तरापर्यंत शाखा-उपशाखा तयार झाल्या होत्या. त्याने ‘स्त्री-परिषदांचे’ एक जाळेच निर्माण झाले. १९३१ मध्ये विदर्भात यशोदाबाई जोशी यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रात पहिली परिषद भरली. त्यानंतर पुणे, मुंबई, ठाणे, सांगली, सातारा, अमरावती, खानदेश, भुसावळ इत्यादी ठिकाणी महिला परिषदा आयोजित होऊ लागल्या. हंसा मेहेता, चंद्रवती होळकर, यमुताई किलरेस्कर, इंदिरा मायदेव, गंगुताई पटवर्धन, डॉ. चंद्रकला हाटे, कमलाताई देशपांडे, लीलावती मुन्शी, शांता मुखर्जी इत्यादी तत्कालीन विचारवंत स्त्रियांनी अध्यक्षपदावरून स्त्रियांना मार्गदर्शन केले. स्त्रियांचे आणि अन्य सामाजिक प्रश्न, स्त्रियांच्या कायदेविषयक तरतुदीच्या मर्यादा, संततीनियमनाची आवश्यकता, राजकीय घडामोडी स्त्रियांनीच पुढे येऊन कार्य करण्याची आवश्यकता इत्यादी विषय चर्चेत असत. ग्रामीण स्त्रियांपर्यंत नवजागृतीचे विचार पोहोचविण्याच्या दृष्टीने माळशिरससारख्या ठिकाणी ग्रामीण महिला परिषद भरवली. ग्रामीण स्त्रियांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. ठाणे येथील परिषदेत शांताबाई भोईर यांनी अस्पृश्यता निवारण या विषयावर भाषण केले तर आदिवासी स्त्रियांनी ‘आमच्या आम्ही’ या नाटकाचा प्रयोग केला.\nस्त्रियांचे हक्क आणि अधिकार या दृष्टीने अनेक महत्त्वाचे ठराव स्त्रियांनी परिषदांमधून मांडले. शिक्षणाच्या हक्काने सुरुवात होऊन स्त्रियांना घटनात्मक समानता मिळावी इथपर्यंत चढत्या क्रमाने हे ठराव होते. संततीनियमनाला स्त्रियांनी पाठिंबा दिला. संततीनियमनाची माहिती देणारे वर्ग सुरू करावेत, अशी मागणी केली. वारसा हक्क, दत��तक घेण्याचा हक्क, बालविवाह प्रतिबंधक कायदा होऊनही बालविवाह होतातच. त्यासाठी कायद्यात दुरुस्ती करावी. इत्यादी ठराव सातत्याने मांडले. कामगार स्त्रियांचे तास मर्यादित असावेत. प्रसुतीची त्यांना रजा मिळावी. क्रेज (पाळणा घरांची) सोय व्हावी. शहरी स्त्रियांनी ग्रामीण स्त्रियांना मार्गदर्शन करावे, अशा सूचना केल्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे १९३५ सालच्या परिषदेत ‘हुंडा’ प्रथेविरोधात महत्त्वाचा ठराव स्त्रियांनी मांडला. हुंडाविरोधी कायदा पुढे १९६१ मध्ये झाला; परंतु हुंडा ही अनिष्ट चाल आहे, ती बंद व्हावी. हुंडा घेतला तर हुंडय़ाची रक्कम मुलीच्या नावे बँकेत ठेवावी, अशी विधायक सूचना स्त्रियांनी करून तसा ठराव १९३५ मध्येच संमत केला होता हे विशेष. १९३९ मध्ये झालेल्या परिषदेत स्त्रियांना पुरुषांच्या मिळकतीतून, घरकामाचा मोबदला मिळावा का याविषयावरील ठराव फेटाळला गेला होता मात्र पुढच्याच वर्षीच्या प्रांतिक परिषदेत तो मान्यही झाला. साताऱ्यात भरलेल्या याच प्रांतीक परिषदेत ‘पती-पत्नींना परस्परांच्या मिळकतीवर समान हक्क असावा’ असा ठराव मान्य झाला. मुलींना लैंगिक शिक्षण व मार्गदर्शन मिळावे असा स्त्रियांनी मांडलेला ठराव स्त्रियांच्या प्रगल्भतेची साक्षच देणारा होता.\nआणखीन एक महत्त्वाची गोष्ट घडत होती. दलित समाजातील स्त्रियांच्यातील जागृती हेरून स्त्रियांनी त्याच्या स्वतंत्र परिषदा भरविण्यास सुरुवात केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रारंभापासूनच दलितमुक्ती आंदोलनात स्त्रियांना सहभागी करून घेतले होते. मनुस्मृती दहनानंतरच्या मिरवणुकीत ५० स्त्रिया होत्या. डॉ. आंबेडकर म्हणत- ‘अस्पृश्यता निवारण्याचा प्रश्न पुरुषांचा नसून तुम्हा स्त्रियांचा आहे. तुमची लुगडं नेसायची पद्धत तुमच्या अस्पृश्यतेची साक्ष आहे. ती साक्ष तुम्ही बुजवली पाहिजे. वरिष्ठ वर्गातील स्त्रिया ज्या पद्धतीने लुगडे नेसतात त्या पद्धतीने तुम्ही लुगडे नेसण्याचा प्रघात पाडला पाहिजे. तसे करण्यात तुमचे काही खर्चत नाही.’ स्त्रियांच्या मनावर या आवाहनाचा परिणाम होऊन स्त्रियांनी लुगडे नेसायची पद्धत तर बदललीच आणि संघटित व्हायला सुरुवात केली. दलित स्त्रियांनी त्यांची महिला मंडळे स्थापन केली. ‘प्रांतिक कौन्सिलमध्ये स्त्रियांसाठी असणाऱ्या जागांपैकी तीन जागा दलित स्त्रियांना असाव्यात’ अशी मागणी केली. १९४२ सालच्या नागपूर येथील परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आवर्जून आले होते. मुख्य प्रवाहातील परिषदांसह अनेक समाजातील स्त्रियांच्या स्वतंत्र परिषदा आयोजित होऊ लागल्या. मराठा व जैन समाज यामध्ये आघाडीवर होता. १९४७ मध्ये भरलेली नोकरदार स्त्रियांची परिषद व विद्यार्थिनी परिषदही महत्त्वाच्या होत्या. नोकरदार स्त्रियांचे प्रश्न समजून घेण्यासाठी सर्वेक्षण करून परिषदेचे आयोजन केले होते. या सर्व परिषदांमुळेच अ. भा. म. परिषदेची महाराष्ट्र प्रांतिक शाखा सर्वात कार्यक्षम शाखा म्हणून सर्वत्र प्रसिद्ध झाली.\nमहिला परिषदांना मिळणाऱ्या वाढत्या प्रतिसादामध्ये ‘महिला मंडळा’चा वाटाही महत्त्वाच्या होता. स्थानिक स्तरावर स्त्रियांना संघटित करण्याचे, आत्मविश्वास देऊन कार्यमग्न राखण्याचे त्यांचे काम उल्लेखनीय होते. १९२० मध्ये पुण्यात गांधीजींची मोठी सभा झाल्यानंतर लक्ष्मीबाई ठुसे, घैसास, देव, भिडे, इत्यादी स्त्रियांनी ‘महाराष्ट्र भगिनी मंडळ’ स्थापन केले. महिला मंडळे ‘काळाची गरज’ अशी आवश्यकता जाणवली ती १९२७ च्या पहिल्या अ. भा. म. परिषदेनंतर. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात ‘महिला मंडळांची’ लाट उसळली. इंदूर, बडोदा यांसारख्या महाराष्ट्राबाहेरच्या मराठी समाजातसुद्धा महिला मंडळांची स्थापना झाली. जैन, मराठा, माहेश्वरी, गुजराथी इत्यादी समाजातूनही ‘महिला मंडळे’ उभी राहिली तसेच १९३० नंतर दलित स्त्रियांची मंडळे वेगाने उभी राहिली. मुक्ता सर्वगौड यांनी मुंबईत १९ मंडळे स्थापन केली. बालवाडी, मुलांसाठी मोफत दूध योजना सुरू केली. महत्त्वाचे म्हणजे जुन्या पिढीतील स्त्रियांनी तरुण स्त्रियांना सामाजिक, चळवळीचे काम करण्यास विरोध करू नये म्हणून प्रौढ, वृद्ध स्त्रियांचे प्रबोधन करण्याचे कामही केले.\nस्त्रियांनी नियमित मंडळात यावे यासाठी प्रारंभी हळदीकुंकू, करमणुकीचे कार्यक्रम घेत; परंतु लवकरच व्याख्याने होऊ लागली. शिवणकाम, भरतकाम, कलाकुसरीच्या वस्तू बनविण्याचे प्रशिक्षणवर्ग सुरू झाले. हौस म्हणून बनवलेल्या कलाकुसरीच्या वस्तूंनी, स्वावलंबनाने पैसा कमावण्याचा मार्ग स्त्रियांना दाखवला. त्यातूनच उद्योगमंदिराची कल्पना पुढे आली. विक्री केंद्रे सुरू झाली. उरणसारख्या गावात स्त्रिया मंडळाच्या वतीने भाजीपाला विक्री करीत. पुढील टप्प्यावर नर्सिग, बालसंगोपन, माँटेसरी प्रशिक्षण, सरकारमान्य शिवणकाम अनेक मंडळांनी सुरू केले. स्त्रियांना नोकरी मिळविण्याचे मार्ग मोकळे झाले. मुंबईला वनिता समाजाने डॉ. म्हसकर यांच्या मदतीने मिडवाइफ प्रशिक्षण प्रथमोपचारवर्ग सुरू केले. या कोर्सने अल्पावधीत प्रतिष्ठा मिळवली. डॉ. म्हसकरांचा कोर्स केलेल्या स्त्रियांना लगेच इस्पितळातून नोकरी मिळे. अनेक मंडळांनी कुटुंबनियोजन प्रशिक्षणवर्ग सुरू केले. इतकेच नव्हे तर मंडळांच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने कार्यक्रम होत. ‘नव्या वाटा’, ‘आशीर्वाद’, ‘उसना नवरा’ इत्यादी नाटकांचे प्रयोग होत. दिग्दर्शन, संगीत, अभिनय, सबकुछ स्त्रियांचेच होते.\nसर्व महिला मंडळे अ. भा. म. परिषदेशी संलग्न असत. प्रांतिक परिषदांची जबाबदारी एखाद्या मंडळावर सोपवली की, अध्यक्ष, स्वागताध्यक्ष, वक्ते परिसंवादाचे विषय हे सारे ठरवण्यापासून भोजन व्यवस्था, मनोरंजनाच्या कार्यक्रमांपर्यंत सर्व जबाबदारी संबंधित मंडळाची असे. ‘घटनेचे कार्य’ असल्याप्रमाणे स्त्रिया पदर खोचून एक दिलाने काम करीत. त्यातूनच इव्हेंट मॅनेजमेंटचे प्रशिक्षण होई.\nपरिषदांप्रमाणेच ‘महिला मंडळां’च्या सर्व उपक्रमांना संपादक छायाचित्रांसह प्रसिद्धी देत. महत्त्वाच्या मंडळाच्या कार्यावर आधारित विशेषांकही काढत. १९४६ मध्ये अ. भा. म. परिषदेसाठी हंसा मेहेता, लक्ष्मी मेनन, राजकुमारी अमृत कौर यांनी ‘हिंदी स्त्रियांचे मूलभूत हक्क आणि यांची कर्तव्ये’ या विषयाचा सविस्तर जाहीरनामा सदर अहवाल ‘स्त्री’ मासिकाने मराठीत प्रसिद्ध केला.\nचोहोबाजूंनी होणाऱ्या संक्रमणाच्या काळात स्त्रियांच्या सांघिक कार्याची बाजूही तितकीच सक्षम होती. १९७५ चे महिला वर्ष भारतात यशस्वी झाले. नवीन जागृतीस स्त्रिया सक्षमतेने सामोऱ्या गेल्या. कारण त्यासाठी आवश्यक असणारी त्यांच्या मनाची तयारी स्वातंत्र्यपूर्व काळातच झाली होती.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nVIDEO : शिवाजी नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणा...\nशिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याबद्दल शरद म्हणतो, 'नजरेचा इशारा इकडे तिकडे झाला तरी...'\n'या' बॉलिवूड अभिनेत्रीचे होते पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत अफेअर\nया देशात सापडला ९० वर्षांपूर्वीचा मिकी माऊस\n‘तान्हाजी'च्या ट्रेलर लाँचला पत्रकाराने तैमुरबद्दल विचारला 'हा' मजेदार प्रश्न, सैफ म्हणाला...\nबनावट नोटांप्रकरणी एकही गुन्हा दाखल नाही\n‘कर्करोग योद्धय़ां’कडून राज्यात २०३४ शस्त्रक्रिया\nअमित शहांकडून झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अयोध्येचा मुद्दा\nभारतीय क्रिकेटमध्ये गुलाबी क्रांती\nयूएनएससीमध्ये पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित\n‘देशातील राष्ट्रीय महामार्गाच्या ५६६ प्रकल्पांना विलंब’\nकाश्मीरमध्ये दुकाने, व्यापारी संकुले दुसऱ्या दिवशीही बंद\nकेंद्र सरकारच्या नोकऱ्यांमधील ७ लाख पदे रिक्त\n‘काश्मीरमध्ये संपूर्ण निर्बंध असल्याचा आरोप करणाऱ्या याचिका चुकीच्या’\nप्रकाशझोतातील कसोटीकडे मनोरंजन म्हणून पाहू नये\n\"नथुराम गोडसे आमच्या मनात\" म्हणत सुभाषचंद्र बोस यांच्या पणतीने केली पूजा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/fasionpasion-news/how-to-choose-a-nice-watch-1169068/", "date_download": "2019-11-22T01:21:35Z", "digest": "sha1:T6WUK66HA4A3D2JXFPQIB2ZB4FQKVF7C", "length": 15502, "nlines": 248, "source_domain": "www.loksatta.com", "title": "घडय़ाळ कसे निवडावे? | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनायजेरियन नागरिकांना घर भाडय़ाने देणाऱ्या ५ जणांवर गुन्हा\nसिडकोच्या घरांची सोडत आगरी कोळी भवनात\nवाहतूक कोंडीवरून नगरसेवक आक्रमक\nकांदा दराची चढाई सुरूच\nधुळ्यात महाआघाडीचा प्रयोग यशस्वी होणार\nऑफिस, पार्टी, गेटटूगेदर अशा वेगवेगळ्या वेळी योग्य घडय़ाळ कसे निवडावे\nमला घडय़ाळ घालायला खूप आवडते. ऑफिस, पार्टी, गेटटूगेदर अशा वेगवेगळ्या वेळी योग्य घडय़ाळ कसे निवडावे तसेच घडय़ाळासोबत इतर अ‍ॅक्सेसरीज स्टाइल करता येतील\n– भावना पंडित, २३.\n– घडय़ाळ दिसायला एक साधीशी अ‍ॅक्सेसरी वाटत असली, तरी योग्य रीतीने स्टायलिंग केल्यास ती इतर सर्व अ‍ॅक्सेसरीजना पुरून उरते. फॉर्मल लुकमध्ये तर घडय़ाळ महत्त्वाची अ‍ॅक्सेसरी असते. त्यासाठी पर्यायपण पुष्कळ आहे. सध्या मोठय़ा डायलची घडय़ाळे ट्रेंडमध्ये आहेत. अगदी मेन्स कलेक्शनमधलेही एखादे मोठय़ा डायलचे घडय़ाळ ट्राय करू शकतेस. मेटल किंवा लेदर स्ट्रॅप, सिंपल डायलची घडय़ाळे तुला ऑफिसमध्ये वापरता येतील. बेसिक काळ्या किंवा सफेद रंगाऐवजी नेव्ही, हिरवा, मरून, मस्टड यलो रंगाचे स्ट्रॅप वापरून पाहा. मेटलमध्ये सध्या रोझ गोल्ड, स्टील आणि गोल्डच्या कॉम्बिनेशनची घडय़ाळे ट्रेंडमध्ये आहेत. पार्टी किंवा इनफॉर्मल कार्यक्रमांसाठी थोडी फंकी, एक्स्पिरीमेंटल घडय़ाळे ट्राय करायला हरकत नाही. लहान डायलचे घडय़ाळ कडे किंवा ब्रेसलेटसोबत पेअर करता येऊ शकते. सध्या हा फुल ट्रेंडमध्ये आहे. त्याच्यासोबतसुद्धा घडय़ाळ घालू शकतेस. घडय़ाळासोबत अंगठीची जोडी हिट आहे. वेगवेगळ्या आकाराच्या; पण एकाच रंगाच्या अंगठय़ा आणि त्याच रंगाचे घडय़ाळ घालू शकतेस. एकाच वेळी दोन वेगवेगळी घडय़ाळेसुद्धा घालून बघ. लुकला ट्विस्ट मिळतो.\nसध्या मेटॅलिक टॅटूज पाहायला मिळतात. हे वापरायचे कसे\n– माधुरी काणे, १९.\n– मेटॅलिक टॅटूजचा ट्रेंड आला तो हॉलीवूड स्टार्स आणि पॉप सिंगर्समुळे. हे टॅटूज दिसायला जितके कूल दिसतात, तितकेच ते वापरायला सोपे असतात. त्यामुळे ते लगेचच प्रसिद्ध झाले. जर तुला ज्वेलरी वापरायला आवडत नसेल किंवा त्यांच्यासाठी एक छानसा पर्याय हवा असेल तर हे टॅटूज नक्की वापरून बघ. शक्यतो, नेकपीस, कडा, बाजूबंद, कमरबंद, हातफुल, अंगठीच्या आकारात हे टॅटूज पाहायला मिळतात. तसेच पिसे, मोर, पोपट, हत्ती, वाघ, भौमितिक आकार, फुले, अशा विविध आकारांतील टॅटूजसुद्धा प्रसिद्ध आहेत. गोल्ड, सिल्व्हर, पांढऱ्या, निळ्या रंगातील टॅटूज प्रसिद्ध आहेत. मल्टी कलर टॅटूजसुद्धा पाहायला मिळतात. एकाच वेळी वेगवेगळे टॅटू वापरून मस्त ट्रायबल लुक मिळतो. रोज कॉलेजला जाताना किंवा पार्टीसाठी हे टॅटूज उत्तम आहेतच, पण योग्य पद्धतीने वापरल्यास पारंपरिक कार्यक्रमालासुद्धा वापरता येतात.\nआवाहनफॅशनच्या संदर्भात तुमचे काही प्रश्न, शंका असल्यास जरूर पाठवा किंवा ‘लोकप्रभा’ला ई-मेल पाठवा. पाकिटावर किंवा ई-मेलच्या विषय रकान्यात ‘फॅशन पॅशन’ असा उल्लेख करावा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nwear हौस: फॅब्रिकचा खेळ मांडियेला\nwear हौस: सेफझोन तोडताना..\nपाहा: भरधाव कार स्कुटीला धडकली\nSonu Nigam goes unrecognised पाहा: भिकाऱ्याच्या वेषातील सोनू निगम रस्त्यावर बसून गातो तेव्हा…\nVIDEO : शिवाजी नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणा...\nशिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याबद्दल शरद म्हणतो, 'नजरेचा इशारा इकडे तिकडे झाला तरी...'\n'या' बॉलिवूड अभिनेत्रीचे होते पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या��ोबत अफेअर\nया देशात सापडला ९० वर्षांपूर्वीचा मिकी माऊस\n‘तान्हाजी'च्या ट्रेलर लाँचला पत्रकाराने तैमुरबद्दल विचारला 'हा' मजेदार प्रश्न, सैफ म्हणाला...\nबनावट नोटांप्रकरणी एकही गुन्हा दाखल नाही\n‘कर्करोग योद्धय़ां’कडून राज्यात २०३४ शस्त्रक्रिया\nअमित शहांकडून झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अयोध्येचा मुद्दा\nभारतीय क्रिकेटमध्ये गुलाबी क्रांती\nयूएनएससीमध्ये पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित\n‘देशातील राष्ट्रीय महामार्गाच्या ५६६ प्रकल्पांना विलंब’\nकाश्मीरमध्ये दुकाने, व्यापारी संकुले दुसऱ्या दिवशीही बंद\nकेंद्र सरकारच्या नोकऱ्यांमधील ७ लाख पदे रिक्त\n‘काश्मीरमध्ये संपूर्ण निर्बंध असल्याचा आरोप करणाऱ्या याचिका चुकीच्या’\nप्रकाशझोतातील कसोटीकडे मनोरंजन म्हणून पाहू नये\n\"नथुराम गोडसे आमच्या मनात\" म्हणत सुभाषचंद्र बोस यांच्या पणतीने केली पूजा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/unhappy-with-new-portfolio-congress-minister-navjot-singh-sidhu-quits-punjab-cabinet/", "date_download": "2019-11-22T00:33:26Z", "digest": "sha1:C7H7RSBL2LMWCC5MLDD3RSQJ6ML4ESF7", "length": 9090, "nlines": 92, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "काँग्रेसची साडेसाती संपता संपेना; ‘या’ बड्या नेत्याने दिला राजीनामा", "raw_content": "\nफडणवीसांनी सरकार स्थापनेसाठी राज्यपालांना 2014 ला संख्याबळाची आकडेवारीच दिली नव्हती\nमुख्यमंत्रिपदाबाबत काहीही ठरलेलं नाही- पृथ्वीराज चव्हाण\nमहाविकासआघाडी सरकारमध्ये या नेत्यांना ‘लाल दिवा’ मिळण्याची शक्यता\nराष्ट्रवादीला अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद मिळणार\nकाँग्रेसकडून उपमुख्यमंत्रिपदासाठी ‘या’ नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब\n“उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनायचं आहे हे माहीत असतं तर भाजपने पाठिंबा दिला असता”\nप्रज्ञा ठाकूर यांना संरक्षण मंत्रालयाच्या समितीत मोठी जबाबदारी\nराष्ट्रवादीला अडिच वर्षे मुख्यमंत्रिपद देणार का\nशिवसेनेसोबत गेल्यास काँग्रेस महाराष्ट्रात ‘दफन’ होईल; काँग्रेसच्या नेत्याचं भाकित\n‘महाशिवआघाडी’ नावावर काँग्रेस-राष्ट्रवादीचा आक्षेप; सुचवलं ‘हे’ नाव\nThodkyaat - थोडक्यात - बातमी जशी आहे तशी\nकाँग्रेसची साडेसाती संपता संपेना; ‘या’ बड्या नेत्याने दिला राजीनामा\nकाँग्रेसची साडेसाती संपता संपेना; ‘या’ बड्या नेत्याने दिला राजीनामा\nचंदीगड | काँग्रेसचे नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी आपल्या पंजाबच्या मंत्रीमंडळातून राजीनामा दिला आहे. त्यांनी 10 जुलैला राहुल गांधींकडे राजीनामा दिला असून रविवारी याबाबत ट्वीट केलं आहे.\nपंजाबचे मुख्यमंत्री अमरेंदर सिंग यांच्यासोबत मतभेद झाल्यामुळे त्यांनी हा राजीनामा दिल्याचं म्हटलं आहे. राहुल गांधींकडे सिद्धूंनी 10 जुलैला राजीनाम्याचे पत्र दिले होते.\nमुख्यमंत्र्यांनी मंत्रीमंडळात काही बदल करुन सिद्धू यांच्याकडून पर्यटन आणि सांस्कृतिक खातं काढून घेण्यात आलं. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त करत थेट मंत्रीमंडळातून राजीनामा दिला आहे.\nदरम्यान, देशभरात मोठ्या प्रमाणावर काँग्रेसची वाताहात झाली आहे. कर्नाटक आणि गोवा हे त्याचंच मूर्तीमंत उदाहरण आहे.\nफडणवीसांनी सरकार स्थापनेसाठी राज्यपालांना 2014 ला…\nमुख्यमंत्रिपदाबाबत काहीही ठरलेलं नाही- पृथ्वीराज चव्हाण\n-विधानसभेबाबत एमआयएमने उचललं मोठं पाऊल\n-काँग्रेसमध्ये खांदेपालट होताच हालचालींना वेग; थोरातांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय\n-भारताची ‘सुवर्णकन्या’ हिमा दास; अ‌ॅथलेटिक्स स्पर्धेत रचला इतिहास\n-स्वरा भास्करच्या ‘त्या’ ट्वीटची मुंबई पोलिसांनी घेतली दखल\n-…म्हणून युवराजला संघाबाहेर काढलं; युवराज सिंहच्या वडिलांचा गंभीर आरोप\nविधानसभेबाबत एमआयएमने उचललं मोठं पाऊल\nआजीबाईने मारली बुमराहची स्टाईल; त्यावर तो म्हणतो…\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\nसत्तेचं काय होईल माहित नाही… पण सत्तेचा जोकर शिवसेनेच्याच हातात- गुलाबराव पाटील\nहिंदुत्वाला मत दिलं अन् ते वाया गेलं; उद्धव ठाकरेंविरोधात तक्रार दाखल\nशरद पवारांच्या नेतृत्वातील सरकार 5 वर्ष टिकेल; रोहित पवारांना विश्वास\nविंडिजविरुद्धच्या मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा, पाहा कुणाला मिळाली संधी\nओवैसींपाठोपाठ एनआरसीच्या मुद्द्यावरून देवेगौडांचं मोदी सरकार टीकास्त्र; म्हणाले…\nफडणवीसांनी सरकार स्थापनेसाठी राज्यपालांना 2014 ला संख्याबळाची आकडेवारीच दिली नव्हती\nअण्णा उठा उठा सत्ता गेली, आंदोलनाची वेळ आली; जितेंद्र आव्हाडांचा निशाणा\nखोदा पहाड, निकला चूहा; असदुद्दीन ओवैसींचा मो���ी सरकारवर निशाणा\nत्या वादग्रस्त वक्तव्यावर बाबा रामदेव यांचा खुलासा; म्हणतात, ‘आंबेडकरांचे विचार तर देशाला फायद्याचे’\nजयपूर नको आम्हाला गोव्याला न्या; शिवसेनेच्या आमदारांची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5_%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE", "date_download": "2019-11-22T00:13:05Z", "digest": "sha1:MKJ7XYQL22VITQC45DOVLT2VQWBL5GWI", "length": 13201, "nlines": 280, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नॉर्थ कॅरोलिना - विकिपीडिया", "raw_content": "\nटोपणनाव: टार हील स्टेट (Tar Heel State)\nअमेरिकेच्या नकाशावर चे स्थान\nक्षेत्रफळ अमेरिकेत २८वा क्रमांक\n- एकूण १,३९,५८१ किमी²\n- रुंदी ३४० किमी\n- लांबी ९०० किमी\n- % पाणी ९.५\nलोकसंख्या अमेरिकेत १०वा क्रमांक\n- एकूण ९५,३५,४८३ (२०१० सालच्या गणनेनुसार)\n- लोकसंख्या घनता ६३.८/किमी² (अमेरिकेत १५वा क्रमांक)\n- सरासरी उत्पन्न $४४,६७०\nसंयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश २१ नोव्हेंबर १७८९ (१२वा क्रमांक)\nनॉर्थ कॅरोलिना (इंग्लिश: North Carolina, पर्यायी उच्चार: नॉर्थ कॅरोलायना) हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या आग्नेय भागात वसलेले नॉर्थ कॅरोलिना क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील २८वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने दहाव्या क्रमांकाचे राज्य आहे.\nनॉर्थ कॅरोलिनाच्या उत्तरेला व्हर्जिनिया, पूर्वेला अटलांटिक महासागर, पश्चिमेला टेनेसी, दक्षिणेला साउथ कॅरोलिना तर नैऋत्येला जॉर्जिया ही राज्ये आहेत. नॉर्थ कॅरोलिनाची भौगोलिक रचना उंचसखल स्वरूपाची आहे. पूर्वेकडील भाग समुद्रसपाटीवर असून पश्चिमेकडील भाग डोंगराळ आहे. ६,६८४ फूट उंचीवरील माउंट मिचेल हा नॉर्थ कॅरोलिनामधील डोंगर पूर्व अमेरिकेमधील सर्वात उंच स्थान आहे. रॅले ही नॉर्थ कॅरोलिनाची राजधानी, शार्लट हे सर्वात मोठे शहर तर ग्रीन्सबोरो, विन्स्टन-सेलम ही येथील इतर मोठी शहरे आहेत.\nजगातील सर्वात पहिले विमान राईट बंधूंनी नॉर्थ कॅरोलिनाच्या आउटर बँक्स ह्या भागात उडवले. अमेरिकन यादवी युद्धामध्ये नॉर्थ कॅरोलिना दक्षिणेकडील राज्यांच्या बाजूने लढला.\nगेल्या अनेक शतकांपासून नॉर्थ कॅरोलिना हे अमेरिकेमधील सर्वात मोठे तंबाखू उत्पादक राज्य राहिले आहे. गेल्या काही दशकांदरम्यान शार्लट येथे मुख्यालय असणाऱ्या अनेक मोठ्या बँका, रॅले-डरहॅम परिसरामधील उच्च संशोधन व तंत्रज्ञान औग्योगिक प्रदेश तसेच पश्चिम भागात���ल पर्यटन स्थळे ह्यांमुळे नॉर्थ कॅरोलिनाची अर्थव्यवस्था झपाट्याने प्रगती करत असून सध्या अमेरिकेमध्ये ती नवव्या क्रमांकावर आहे. अमेरिकेच्या पूर्वेकडील राज्यांमध्ये नॉर्थ कॅरोलिनाचा लोकसंख्या वाढीचा दर सर्वाधिक आहे.\nपश्चिम भागातील डोंगराळ प्रदेश.\nनॉर्थ कॅरोलिनामधील प्रमुख रस्ते व महामार्ग.\nनॉर्थ कॅरोलिना राज्य संसद भवन.\nनॉर्थ कॅरोलिनाचे प्रतिनिधित्व करणारे २५ सेंट्सचे नाणे.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nअमेरिका देशाचे राजकीय विभाग\nअलाबामा · अलास्का · आयडाहो · आयोवा · आर्कान्सा · इंडियाना · इलिनॉय · ॲरिझोना · ओक्लाहोमा · ओरेगन · ओहायो · कनेक्टिकट · कॅन्सस · कॅलिफोर्निया · कॉलोराडो · केंटकी · जॉर्जिया · टेक्सास · टेनेसी · डेलावेर · नेब्रास्का · नेव्हाडा · नॉर्थ कॅरोलिना · नॉर्थ डकोटा · न्यू जर्सी · न्यू मेक्सिको · न्यू यॉर्क · न्यू हॅम्पशायर · पेनसिल्व्हेनिया · फ्लोरिडा · मिनेसोटा · मिशिगन · मिसिसिपी · मिसूरी · मॅसेच्युसेट्स · मेन · मेरीलँड · मोंटाना · युटा · र्‍होड आयलंड · लुईझियाना · वायोमिंग · विस्कॉन्सिन · वेस्ट व्हर्जिनिया · वॉशिंग्टन · व्हरमाँट · व्हर्जिनिया · साउथ कॅरोलिना · साउथ डकोटा · हवाई\nअमेरिकन सामोआ · गुआम · उत्तर मेरियाना द्वीपसमूह · पोर्तो रिको · यू.एस. व्हर्जिन द्वीपसमूह\nबेकर आयलंड · हाउलँड आयलंड · जार्व्हिस आयलंड · जॉन्स्टन अटॉल · किंगमन रीफ · मिडवे अटॉल · नव्हासा द्वीप · पाल्मिरा अटॉल · वेक आयलंड\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ जून २०१६ रोजी ०९:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.cnbengo.com/mr/products/preform-cap/30mm-3-star-preform-cap/", "date_download": "2019-11-22T01:33:22Z", "digest": "sha1:KNL6TGSWNJTOIQ4GN2KWMG7FXLN3OCFV", "length": 5800, "nlines": 207, "source_domain": "www.cnbengo.com", "title": "30mm 3-स्टार Preform आणि कॅप उत्पादक आणि पुरवठादार - चीन 30mm 3-स्टार Preform आणि कॅप फॅक्टरी", "raw_content": "\nरोटरी वाहणे मोल्डिंग मशीन\nस्वयंचलित वाहणे मोल्डिंग मशीन\nमॅन्युअल आहार Preform स्वयंचलित वाहणे मोल्डिंग मशीन\n5Gallon मोल्डिंग मशीन फुंका\nअर्ध-स्वयंचलित वाहणे मोल्डिंग मशीन\nप.पू. बाटली मोल्डिंग मशीन फुंका\n28MM पीसीओ Preform आणि कॅप\nकिलकिले Preform आणि कॅप\nCustmised Prefrom आणि कॅप क्लायंटसाठी\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nरोटरी वाहणे मोल्डिंग मशीन\nस्वयंचलित वाहणे मोल्डिंग मशीन\nमॅन्युअल आहार Preform स्वयंचलित वाहणे मोल्डिंग मशीन\n5Gallon मोल्डिंग मशीन फुंका\nअर्ध-स्वयंचलित वाहणे मोल्डिंग मशीन\nप.पू. बाटली मोल्डिंग मशीन फुंका\n28MM पीसीओ Preform आणि कॅप\nकिलकिले Preform आणि कॅप\nCustmised Prefrom आणि कॅप क्लायंटसाठी\nratary मोठा धक्का बसला आहे काठ मशीन\nस्वयंचलित वाहणे मोल्डिंग मशीन\nमॅन्युअल स्वयंचलित मोठा धक्का बसला आहे काठ मशीन\n5Gallon मोल्डिंग मशीन फुंका\nअर्ध-स्वयंचलित वाहणे मोल्डिंग मशीन\nपाळीव प्राणी उपांत्य स्वयं धक्का काठ मशीन\nपाणी preform पीसीओ आवडता\n12पुढील> >> पृष्ठ 1/2\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune-news/new-formula-for-eleventh-admission-1910970/", "date_download": "2019-11-22T01:11:18Z", "digest": "sha1:GLEZQVXLQJOJGWLFAC6MI3UTPBPRY36L", "length": 14643, "nlines": 190, "source_domain": "www.loksatta.com", "title": "New formula for eleventh admission | अकरावी प्रवेशांसाठी नवे सूत्र अन्यायकारक | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनायजेरियन नागरिकांना घर भाडय़ाने देणाऱ्या ५ जणांवर गुन्हा\nसिडकोच्या घरांची सोडत आगरी कोळी भवनात\nवाहतूक कोंडीवरून नगरसेवक आक्रमक\nकांदा दराची चढाई सुरूच\nधुळ्यात महाआघाडीचा प्रयोग यशस्वी होणार\nअकरावी प्रवेशांसाठी नवे सूत्र अन्यायकारक\nअकरावी प्रवेशांसाठी नवे सूत्र अन्यायकारक\nसीबीएसई, आयसीएसईच्या विद्यार्थी-पालकांची भावना\nराज्य मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेच्या निकालात मोठी घट झाली म्हणून आयत्यावेळी अकरावीची प्रवेश प्रक्रिया बदलण्याचा घाट घातला जात आहे. जर निकालात फारसा फरक पडला नसता तर हा बदल केला असता का, असा प्रश्न उपस्थित करत अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत सीबीएसई, आयसीएसईच्या विद्यार्थ्यांचे केवळ लेखी परीक्षेचे गुण ग्राह्य़ धरण्याचे नवे सूत्र अन्यायकारक असल्याची भावना विद्यार्थी, पालकांनी व्यक्त केली.\nशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत राज्य मंडळाचे विद्यार्थी मागे पडू नयेत यासाठी सीबीएसई, आयसीएसईच्या विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे प्रवेश देण्याबाबतचा मुद्द��� मांडला. या दोन्ही मंडळाचे विद्यार्थी आणि राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना एका पातळीवर आणण्यासाठी काही मुख्याध्यापक आणि पालकांच्या सूचनेनंतर तावडे यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री, सीबीएसई आणि आयसीएसई यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या पाश्र्वभूमीवर आता सीबीएसई, आयसीएसईच्या विद्यार्थी, पालकांमध्ये नाराजी आहे.\nसीबीएसई आणि आयसीएसईचा अभ्यासक्रम कठीण आहे. काही शाळा विद्यार्थ्यांना जास्त गुण देतही असतील, पण राज्य मंडळाच्या परीक्षेचा निकाल कमी लागला म्हणून अचानक प्रवेश प्रक्रियाच कशी काय बदलू शकते गेल्या वर्षी हा मुद्दा का उपस्थित झाला नाही गेल्या वर्षी हा मुद्दा का उपस्थित झाला नाही राज्य सरकारची ही दुटप्पी भूमिका नाही का राज्य सरकारची ही दुटप्पी भूमिका नाही का असा मुद्दा काही पालकांनी उपस्थित केला. सीबीएसई, आयसीएसई या मंडळांच्या विद्यार्थ्यांनीही अभ्यास केला आहे, मेहनत केली आहे. मग अचानक अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यावर नियम बदलणे या विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक आहे. सीबीएसई, आयसीएसईच्या सर्वच विद्यार्थ्यांना ९० टक्क्य़ांपेक्षा जास्त गुण मिळालेले नाहीत. अनेक विद्यार्थ्यांना ७० टक्क्य़ांहूनकमी गुण आहेत. त्यांचे केवळ लेखी परीक्षेचे गुण ग्राह्य़ धरल्यास ते आणखी कमी होऊन प्रवेशाचा प्रश्न निर्माण होईल, असेही त्यांनी सांगितले.\nगेल्या वर्षीपर्यंत सीबीएसईच्या मूल्यमापनामध्ये ७० टक्के गुण अंतर्गत, तर ३० टक्के गुण बाह्य़ परीक्षेसाठी होते. तर राज्य मंडळासाठी ८० टक्के गुण लेखी परीक्षेसाठी आणि २० टक्के गुण अंतर्गत होते. त्यावेळी कोणीही आक्षेप घेतला नाही. आता राज्य मंडळाच्या परीक्षेचा निकाल घटल्यावरच आक्षेप का, असाही प्रश्न शिक्षकांनी उपस्थित केला.\nअकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत सीबीएसईच्या विद्यार्थ्यांच्या लेखी परीक्षेतील गुण ग्राह्य़ धरण्याचा राज्य सरकारचा विचार योग्य नाही. या पूर्वी सीबीएसईची काठिण्य पातळी जास्त असताना कोणतीही सवलत दिली गेली नाही. त्यावेळी न्यायालयात काही पालक गेले असता न्यायालयाने सर्व मंडळांना समान न्याय असल्याचे सांगितले होते. त्या दृष्टीनेच आताही बघितले पाहिजे. सीबीएसईच्या सगळ्याच शाळांनी अंतर्गत गुण जास्त दिले आहेत असे नाही.\n– ड���. मिलिंद नाईक, मुख्याध्यापक, ज्ञानप्रबोधिनी\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nVIDEO : शिवाजी नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणा...\nशिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याबद्दल शरद म्हणतो, 'नजरेचा इशारा इकडे तिकडे झाला तरी...'\n'या' बॉलिवूड अभिनेत्रीचे होते पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत अफेअर\nया देशात सापडला ९० वर्षांपूर्वीचा मिकी माऊस\n‘तान्हाजी'च्या ट्रेलर लाँचला पत्रकाराने तैमुरबद्दल विचारला 'हा' मजेदार प्रश्न, सैफ म्हणाला...\nबनावट नोटांप्रकरणी एकही गुन्हा दाखल नाही\n‘कर्करोग योद्धय़ां’कडून राज्यात २०३४ शस्त्रक्रिया\nअमित शहांकडून झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अयोध्येचा मुद्दा\nभारतीय क्रिकेटमध्ये गुलाबी क्रांती\nयूएनएससीमध्ये पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित\n‘देशातील राष्ट्रीय महामार्गाच्या ५६६ प्रकल्पांना विलंब’\nकाश्मीरमध्ये दुकाने, व्यापारी संकुले दुसऱ्या दिवशीही बंद\nकेंद्र सरकारच्या नोकऱ्यांमधील ७ लाख पदे रिक्त\n‘काश्मीरमध्ये संपूर्ण निर्बंध असल्याचा आरोप करणाऱ्या याचिका चुकीच्या’\nप्रकाशझोतातील कसोटीकडे मनोरंजन म्हणून पाहू नये\n\"नथुराम गोडसे आमच्या मनात\" म्हणत सुभाषचंद्र बोस यांच्या पणतीने केली पूजा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/tag/%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87/", "date_download": "2019-11-22T00:41:22Z", "digest": "sha1:EHB2XNYLQYKYPQDL7I4Z3O3Q57ZFM6VH", "length": 8869, "nlines": 93, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "अतुल सावे Archives - Thodkyaat News", "raw_content": "\nफडणवीसांनी सरकार स्थापनेसाठी राज्यपालांना 2014 ला संख्याबळाची आकडेवारीच दिली नव्हती\nमुख्यमंत्रिपदाबाबत काहीही ठरलेलं नाही- पृथ्वीराज चव्हाण\nमहाविकासआघाडी सरकारमध्ये या नेत्यांना ‘लाल दिवा’ मिळण्याची शक्यता\nराष्ट्रवादीला अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद मिळणार\nकाँग्रेसकडून उपमुख्यमंत्रिपदासाठी ‘या’ नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब\n“उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनायचं आहे हे माहीत असतं तर भाजपने पाठिंबा दिला असता”\nप्रज्ञा ठाकूर यांना संरक्षण मंत्रालयाच्या समितीत मोठी जबाबदारी\nराष्ट्रवादीला अडिच वर्षे मुख्यमंत्रिपद देणार का\nशिवसेनेसोबत गेल्यास काँग्रेस महाराष्ट्रात ‘दफन’ होईल; काँग्रेसच्या नेत्याचं भाकित\n‘महाशिवआघाडी’ नावावर काँग्रेस-राष्ट्रवादीचा आक्षेप; सुचवलं ‘हे’ नाव\nThodkyaat - थोडक्यात - बातमी जशी आहे तशी\n“मी रात्री दोन वाजता मुख्यमंत्र्यांचा फोन उचलला, नाहीतर…”\nटीम थोडक्यात Jul 8, 2019\nऔरंगाबाद | मी रात्री दोन वाजता मुख्यमंत्र्यांचा फोन उचलला म्हणून आज अतुल सावे मंत्री झाले, असं केंद्रीय राज्यमंत्री…\nहे शंकरा पाव रे… आमच्या साहेबांना मंत्रीपद मिळू दे; ‘या’…\nटीम थोडक्यात Jun 14, 2019\nजालना | आमच्या साहेबांना मंत्रीपद मिळू दे, असं साकडं जालन्यातील भाजपचे आमदार अतुल सावेंच्या समर्थकांनी घातलं आहे.…\nभाजप आमदारांना न बोलवण्याची उद्योगमंत्र्यांची पाॅलिसी आहे का\nऔरंगाबाद | बैठकीला भाजप आमदारांना न बोलवण्याची उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची पाॅलिसी आहे का असा प्रश्न आमदार अतुल…\nमी एका बीजेपी आमदाराचा खुन करणार, फेसबुक पोस्टनं खळबळ\nऔरंगाबाद | भाजपचे आमदार अतुल सावे यांना फेसबुकवरुन युवकाने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. संजय भोसले असं त्या…\nमहिलांनो… पाण्यासाठी माझ्याकडं कशाला आलात\nअौरंगाबाद | महिलांनी पाण्याच्या प्रश्नासाठी आमदार अतुल सावे यांच्या संपर्क कार्यालयावर मोर्चा काढला होता. तेव्हा…\nशेतकऱ्यांच्या अात्महत्यांशी सरकारचा काडीचा संबंध नाही; भाजप आमदाराचे बोल\nऔरंगाबाद | शेतकऱ्यांच्या आत्महत्या काय आताच होत आहेत का, यापूर्वी देखील होतच होत्या. त्यांच्या आत्महत्यांचा…\nसंवाद यात्रेत विसंवाद, आमदार शेतकऱ्याला म्हणाले चालता हो\nपैठण | भाजप सरकारच्या संवाद यात्रेत विसंवाद दिसून येतोय. आमचा संवाद ऐकून घ्यायचा नसेल तर चालता हो, असं धक्कादायक…\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\nसत्तेचं काय होईल माहित नाही… पण सत्तेचा जोकर शिवसेनेच्याच हातात- गुलाबराव पाटील\nहिंदुत्वाला मत दिलं अन् ते वाया गेलं; उद्धव ठाकरेंविरोधात तक्रार दाखल\nशरद पवारांच्या नेतृत्वातील सरकार 5 वर्ष टिकेल; रोहित पवारांना विश्वास\nविंडिजविरुद्धच्या मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा, पाहा कुणाला मिळाली संधी\nओवैसींपाठोपाठ एनआरसीच्या मुद्द्यावरून देवेगौडांचं मोदी सरकार टीकास्त्र; म्हणाले…\nफडणवीसांनी सरकार स्थापनेसाठी राज्यपालांना 2014 ला संख्याबळाची आकडेवारीच दिली नव्हती\nअण्णा उठा उठा सत्ता गेली, आंदोलनाची वेळ आली; जितेंद्र आव्हाडांचा निशाणा\nखोदा पहाड, निकला चूहा; असदुद्दीन ओवैसींचा मोदी सरकारवर निशाणा\nत्या वादग्रस्त वक्तव्यावर बाबा रामदेव यांचा खुलासा; म्हणतात, ‘आंबेडकरांचे विचार तर देशाला फायद्याचे’\nजयपूर नको आम्हाला गोव्याला न्या; शिवसेनेच्या आमदारांची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.com/insurance-for-pandharpur-wari-devotees/", "date_download": "2019-11-21T23:23:05Z", "digest": "sha1:F6APD57CW2BXDYI46FFANXTEEBGNC27S", "length": 7371, "nlines": 104, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates विठुरायाच्या भाविकांसाठी आता विमा कवच", "raw_content": "\nउत्तर महाराष्ट्र – नाशिक\nपश्चिम महाराष्ट्र – पुणे\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nविठुरायाच्या भाविकांसाठी आता विमा कवच\nविठुरायाच्या भाविकांसाठी आता विमा कवच\nजय महाराष्ट्र न्यूज, पुणे\nआषाढी यात्रेच्या निमित्ताने सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी राज्य भरातून लाखो भाविक पंढरीत दाखल होतात.\nवारीमध्ये येणारा प्रत्येक भाविक हा सर्वसामान्य आणि गरीब कुटुंबातील असल्याने मंदिर समितीने भाविकांना विम्याचे कवच दिले आहे.\nयात्रेच्या काळात पंढरपूर शहर व परिसरात भाविकाचा अपघाती मृत्यु झाल्याने मंदिर समितीच्या वतीने भाविकाच्या वारसाला 2 लाख रुपयांचा विमा दिला जाणार आहे. अपाघातात कायम स्वरुपी अपंगत्व आल्यास 1 लाख रुपये तर जखमी भाविकास 50 हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे.\nभाविकांसाठी विम्याचे कवच देणारे विठ्ठल मंदिर देवस्थान हे राज्यातील एकमेव ठरले आहे. यासाठी मंदिर समितीने न्यू इंडिया विमा कंपनीकडे 3 लाख रुपयांचा प्रियीयम भरला असून यात्रा काळात किमान 100 भाविकांना विम्याचा लाभ मिळणार आहे.\nतसेचं यात्रा काळात भाविकांना स्वच्छ व शुध्द पिण्याचे पाणी मिळावे यासाठी मंदिर समितीने यावर्षी 15 लाख लिटर मिनरल वॉटरचे वितऱण करण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेतला आहे.\nयाशिवाय दर्शनदरबारी स्वच्छता यावर मंदिर समितीने लक्ष केंद्रीत केले आहे. वारीमध्ये भाविकांना सुलभ दर्शन मिळावे यासाठी 15 ठिकाणी एलएडी स्क्रीनस बसविण्यात येणार आहेत.\nज्ञानेश्वर माऊलीच्या अश्वाचं निधन…\nसंत ज्ञानोबांच्या पालखीचे हरिनामाच्या जयघोषात पंढरपूरकडे प्रस्थान…\nPrevious संत ज्ञानोबांच्या पालखीचे हरिनामाच्या जयघोषात पंढरपूरकडे प्रस्थान…\nNext तुकोबा-ज्ञानोबांच्या पालखीचं आज होणार पुण्यात आगमन \nतुकोबा-ज्ञानोबांच्या पालखीचं आज होणार पुण्यात आगमन \nसंत ज्ञानोबांच्या पालखीचे हरिनामाच्या जयघोषात पंढरपूरकडे प्रस्थान…\nपुण्यनगरी देहूतून संततुकोबांच्या पालखीचं प्रस्थान…\nनिकालापूर्वी मुख्यमंत्री केदारनाथ यात्रेवर\nशिवसेना 100 च्या वर जागा जिंकेल, संजय राऊत यांना विश्वास\n‘हाऊसफुल्ल 4’ मुळे मराठी सिनेमांना थिएटर्स नाही\nथ्रेसरमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू\nकोच्ची खासदारच्या पत्नीच्या ‘या’ पोस्टमुळे नेटकरी संतापले\nनिकालापूर्वी मुख्यमंत्री केदारनाथ यात्रेवर\nशिवसेना 100 च्या वर जागा जिंकेल, संजय राऊत यांना विश्वास\n‘हाऊसफुल्ल 4’ मुळे मराठी सिनेमांना थिएटर्स नाही\nथ्रेसरमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू\nकोच्ची खासदारच्या पत्नीच्या ‘या’ पोस्टमुळे नेटकरी संतापले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://ayushdarpanmarathiblog.wordpress.com/tag/article/", "date_download": "2019-11-21T23:36:09Z", "digest": "sha1:ZXG56UW2JYVFDP3MAMMTYSM7AYUVPLZO", "length": 12889, "nlines": 291, "source_domain": "ayushdarpanmarathiblog.wordpress.com", "title": "Article – AyushDarpanMarathi", "raw_content": "\nहा ब्लॉग मराठी लोकांसाठी असून, याची निर्मिती तथा संपादन आयुष दर्पण या स्वास्थ पत्रिका द्वारे केले जाते . आमचा उद्देश सामाजिक माहिती पोहोचविने असून आम्ही त्या साठीच कार्यरत आहोत . www.ayushdarpan.org\n​सुर्यग्रहण वा चंद्रग्रहण व गर्भवती स्त्री\nसुर्यग्रहण वा चंद्रग्रहण व गर्भवती स्त्री सुर्यग्रहण असो वा चंद्रग्रहण…ह्याचा गर्भवतीस्त्रीवर परिणाम होतो का तर ह्याबाबत अशा केसेस एेकीवात नाही..परंतु ग्रंथामध्ये वा हिंदु धर्मामध्ये आघ्यायिका आहे..की त्याकाळी स्री ने बाहेर पडु नये ,शस्त्रे,लोखड वा काही सुई वैगेर घेवु नये,तसेच ग्रहणाच्या अगोदर जेवुन घ्यावे,त्या काळात झोपु नये तसेच अगोदर व नंतर अंघोळ करावी..परंतु संशोधनात्मक विचार केला… Continue reading ​सुर्यग्रहण वा चंद्रग्रहण व गर्भवती स्त्री\n🌳🌳 *वात चिकित्सोपक्रम*🌳🌳 आपण वात म्हटलें की आधी डोक्यात येते तैल किंवा बस्ति पण हे वाताच्या उपक्रमातील हे श्रेष्ठ उपक्रम आहेत अजून काय काय देता येईल अजून काय काय देता येईल. *संशोधनं मृदू–* -संशोधन म्हणजे शुद्धी पण ती मृदू म्हणजेच कमी force लागेलं अशी ती कोणती तर वमन आणि व���रेचन घेता येतील(वमनादी) … *अभ्यंग*… Continue reading *वात चिकित्सोपक्रम*\n पांडवांनी युध्दात आपले शस्त्रसांभार ठेवायला ह्याच वृक्षाचा आसरा घेतला होता.आणी दसऱ्याला त्यांनी ह्या वृक्षाची पुजा करून मग युद्धाला सुरूवात केली होती. ह्याचा लहान व मध्यम उंचीचे काटेरी वृक्ष… Continue reading ​हर्बल गार्डन\n ह्याचे ०.३३-१ मिटर उंचीचे क्षुप असते.काण्ड सरळ किंवा शाखायुक्त असतात.पाने २.५-१२ सेंमी लांब व रोमयुक्त,खरखरीत,मोठी व वाकलेली असतात.फुले पांढरी/ हिरवी असतात.फळ बारीक,लांबट धुरकट व त्यातून तांदळासारखे दाणे येतात. ह्याचे उपयुक्त अंग आहेत… Continue reading ​हर्बल गार्डन\nउमापुत्राय नम: बिल्वपत्रं समर्पयामि शंकराला प्रिय अशी हि वनस्पती त्यांचे पुत्र गजानन ह्यांना देखील पत्री म्हणून वाहिली जाते कारण तिच्यात बरेच औषधी गुणधर्म दडलेले आहेत म्हणूनच हे आपणा सर्वांना नव्याने सांगण्याची गरज नाही. बेलाचे झाड हे… Continue reading ​हर्बल गार्डन\nलंबोदराय नम: बदरीपत्रं समर्पयामि उन्हाळयात प्रचंड प्रमाणात मिळणारी हि आंबट गोड रान फळे गणेशाला देखील हि वनस्पती प्रिय आहे म्हणूनच पत्री मध्ये हिला गजाननास अर्पण करतात.हिच्यात बरेच औषधी गुण देखील असतात. ह्याचे मध्यम उंचीचे काटेरी झाड असते.ह्याची त्वचा धुरकट… Continue reading ​हर्बल गार्डन\n#सामान्य_आयुर्वेद #आयुर्वेदीय_राखी राखी घेतली का नसेल घेतली तर एक सुंदर आयडिया अाहे. आपल्या भावासाठी राखी स्वतःच बनवा. एक वेखंडाचा तुकडा घ्या. आणि त्या तुकड्याला छानसा धागा बांधा. झाली राखी. आयुर्वेदीय राखी. आयुर्वेदात लहान मुलाच्या स्वास्थ्यासाठी त्याच्या हाताला वेखंडाचा तुकडा बांधायला सांगितलं आहे. त्यामुळे बाळाची अाभा वाढते आणि आजार पसरवणाऱ्या हेतूंपसून त्याचं रक्षण होतं. वेखंड हे… Continue reading ​#सामान्य_आयुर्वेद\nDR.GOKULSINGH G.MUMB… on झटपट व्हाट्स अँप डॉक्टर\nchetan chauhan on फेसाळत्या बुडबुड्यांचे गोड व्य…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://m.transliteral.org/pages/i100331005953/view", "date_download": "2019-11-22T00:58:46Z", "digest": "sha1:I4OZDKHFQOACDDMEKBY6U6LWR2M63FZQ", "length": 2506, "nlines": 28, "source_domain": "m.transliteral.org", "title": "श्रीरामविजय - अध्याय १३ वा", "raw_content": "\nश्रीरामविजय - अध्याय १३ वा\nश्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते.\nअध्याय तेरावा - श्लोक १ ते ५०\nश्रीधरस्वामी रचित ��� श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते.\nअध्याय तेरावा - श्लोक ५१ ते १००\nश्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते.\nअध्याय तेरावा - श्लोक १०१ ते १५०\nश्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते.\nअध्याय तेरावा - श्लोक १५१ ते २००\nश्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते.\nअध्याय तेरावा - श्लोक २०१ ते २४३\nश्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97:Location_map/data/%E0%A4%AA%E0%A5%85%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6", "date_download": "2019-11-22T00:32:39Z", "digest": "sha1:EPN2YFFSYWDBO4APEAUVTLMAXQKTPDOE", "length": 3264, "nlines": 75, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विभाग:Location map/data/पॅलेस्टिनी प्रदेश - विकिपीडिया", "raw_content": "\nविभाग:Location map/data/पॅलेस्टिनी प्रदेश/doc येथे या विभागाचे दस्तावेजीकरण तयार करु शकता\nname = 'पॅलेस्टिनी प्रदेश',\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०१९ रोजी १४:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/launched-by-mp-winner-academy-on-the-second-day-of-the-tournament-the-rain-fell-on-the-field-116764/", "date_download": "2019-11-22T00:52:51Z", "digest": "sha1:2S7LESK2VZWBUXXPMBTE6UCPNB2WDS7F", "length": 12827, "nlines": 93, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pune : गतविजेत्या एमपी अकॅडमीची थाटात सुरुवात; स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी मैदानावर पडला गोलांचा पाऊस! - MPCNEWS", "raw_content": "\nPune : गतविजेत्या एमपी अकॅडमीची थाटात सुरुवात; स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी मैदानावर पडला गोलांचा पाऊस\nPune : गतविजेत्या एमपी अकॅडमीची थाटात सुरुवात; स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी मैदानावर पडला गोलांचा पाऊस\nएसएनबीपी अखिल भारतीय हॉकी (19 वर्षांखालील)\nएमपीसी न्यूज – “एसएनबीपी’ अखिल भारतीय 19 वर्षांखालील हॉकी स्पर्धेत गेली दोन वर्षे ��िजेते असणाऱ्या एमपी हॉकी ऍकॅडमीने थाटात सुरवात केली. म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरु असलेल्या स्पर्धेत बुधवारी त्यांनी भिलवाडा हॉकी ऍकॅडमीचा 17-0 असा धुव्वा उडविला. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी आज मैदानावर पडलेला गोलांचा पाऊस वैशिष्ट्यपूर्ण ठरला. दिवसभरातील सामन्यातून तब्बल 51 गोल नोंदविले गेले.\nमहंमद झैद खान याने पाच गोल नोंदवताना एमपी संघाच्या विजयाता मोलाचा वाटा उचलला. त्याने 11, 21, 21, 40 आणि 54व्या मिनिटाला गोल केला. त्याला अली अहमद याने चार गोल करत सुरेख साथ दिली. विकी पांड्या याने दोन, तर प्रियोबात्रा तेलेम, इंगालेम्बा थौउनाओजाम, श्रेयस धुपे, लोवे कानोजिया, सुंदरम राजावत, आशिष लाल यांनी प्रत्येकी एकेक गोल केला.\n“ड’ गटात झालेल्या सामन्यात सेल हॉकी ऍकॅडमी संघाने चंद्रपूर हॉकी शिंदेवाही संघावर 18-0 अशी मात केली. मुकेश टेटे, अमोल एक्का यांनी प्रत्येकी तीन गोल केले. प्रशांत, नितिश, प्रीतम एक्का, चंद्रमोहन यांनी प्रत्येकी दोन, तर केरोबिन लाक्रा, तरुण यादव, राजकुमार मिंझ आणि विष्णू यादव यांनी प्रत्येकी एक गोल केला.\nयजमान एसएनबीपी प्रशाला संघाला एसजीपीसी अमृतसर संघाकडून 0-21 असा दारुण पराभवाचा सामना करावा लागला. “ग’ गटातील या सामन्यात नोंद झालेले गोल हे या स्पर्धेतील सर्वाधिक ठरले. स्पर्धेतील कठिण मानला जाणाऱ्या “फ’ गटात सालुते हॉकी ऍकॅडमी संघाने नागूपर संघाचा 3-2 असा पराभव केला. नंदकिशोर यादवने 24, नितिनने 35 आणि दीपक कुमारने 50व्या मिनिटाला गोल केला. पराबूत संगाकडून कर्णधार प्रिन्स कुमारने 36 आणि हरमनदीप सिंग याने 55व्या मिनिटाला गोल केले. भिलवाडा हॉकी ऍकॅडमी आणि नागपूर हॉकी ऍकॅडमी संघांचे अनुक्रमे अ आणि फ गटातून आव्हान संपुष्टात आले.\nअ गट एमपी हॉकी ऍकॅडमी 17 (प्रियोबात्रा 10वे, मंहम झैद खान 11, 21, 31, 40, 54वे, इंगलेम्बा थोऊनाओजाम 15वे, श्रेयस धुपे 17, विकी पांड्या 18, 49वे, अली अहमद 22, 46, 47, 50वे, लोव कनोजिया 25वे, सुंदरम राजावत 30वे, आशिष लाल 60वे मिनिट) वि. भिलवाडा हॉकी ऍकॅडमी 0. मध्यंतर 9-0\nड गट – हॉकी ऍकॅडमी 18 (प्रशांत 2, 30वे, केरोबिन लाक्रा 5वे, मुकेश टेटे 6, 14, 35, नितेश 7, 27,वे, तरुम यादव 11, प्रितम एक्का 20, 55वे, चंद्रमोहन 21, 53वे, अनमोल एक्का 30, 33, 47वे, राजकुमार मिंझ 45वे, विष्णू यादव 58वे मिनिट) वि.वि. हॉकी शिंदेवाही 0. मध्यंतर 11-0\nग गट – एसजीपीसी अमृतसर 21 (विक्रमजित स���ंग 2, 9, 10, 39वे, सरबजिंदर सिंग 7, 16वे, अमृतपाल सिंग 12, 18, 25, 51, 57वे, सहजप्रीत सिंग 22वे, जगप्रीत सिंग 26, 24, 40, 44वे, हर्षदीप सिंग 35, कंवलजीत सिंग 42, हरप्रीत सिंग 49, 53 आणि 54वे मिनिट) वि.वि. एसएनबीपी स्कूल 0. मध्यंतर 16-0\nफ गट – सॅल्युट हॉकी ऐनवेळी माघार\nसलग चौथ्या वर्षी 19 वर्षांखालील एसएनबीपी अखिल भारतीय हॉकी स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या संयोजकांना तीन प्रमुख संघांनी ऐनवेळी घेतलेल्या माघारीमुळे धक्का बसला आहे. गेल्यावर्षीचा उपविजेता स्थानिक क्रीडा प्रबोधिनी संघाने अगदी ऐनवेळी ाघार घेतली. त्याचबरोबर आर्मी बॉईज स्पोर्टस कंपनी, दानापूर बिहार आणि स्पोर्टस ऍथॉरिटी ऑफ गुजरात या दोन संघांनीही प्रवेश निश्‍चित केल्यानंतर माघार घेतली.\nया संदर्भात स्पर्धा समन्वयक फिरोज शेख म्हणाले,””संघाच्या माघारीचा स्पर्धेवर चांगलाच परिणाम झाला. स्पर्धेचा “ड्रॉ’मध्ये ऐनवेळी बदल करावा लागला. संघांच्या माघारीची दखल आम्ही घेतली असून, या संदर्भात हॉकी इंडियाकडे विचारणा केली आहे.”\nmpcnewspune cityएम पी अकॅडमीएसएनबीपीएसएनबीपी अखिल भारतीय हॉकीएसएनबीपी हॉकी स्पर्धागोलांचा पाऊसपुणे क्रीडा\nChinchwad : म्हाळुंगे लाच प्रकरणात वरिष्ठ निरीक्षकासह पोलीस कर्मचारी निलंबित\nPune : मुरलीअण्णा, मेधाताई तुमचा लवकरच सत्कार होईल -चंद्रकांत पाटील; कोथरूडला भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा उत्साहात\nPune : महापौर-उपमहापौरांनी मानले आभार; उद्या होणार नवीन पदाधिकाऱ्यांची निवड\nPune : बँकॉकमधील आंतरराष्ट्रीय नृत्यस्पर्धेत वैष्णवीचे यश\nPune : हागणदारीमुक्त पुणेसाठी वळविला वाहनतळे विकसित करण्याचा 12 कोटींचा निधी\nPune : काळभैरवनाथ जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न\nPune : समाविष्ट 11 गावांत पाणी देण्यासाठी नगरसेवक गणेश ढोरे, योगेश ससाणे यांचे…\nPimpri: आंतरराज्य हॉकी स्पर्धेसाठी महापालिकेच्या 9 खेळाडूंची निवड\nVadgaon Maval : वडगाव नगरपंचायतीच्या सर्व विषय समित्यांच्या सभापतीपदी महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी\nPune : महापौर-उपमहापौरांनी मानले आभार; उद्या होणार नवीन पदाधिकाऱ्यांची निवड\nTalegaon Dabhade : नगरपरिषदेच्या कामकाजासंदर्भात सत्तारूढ भाजपने हॉटेलमध्ये घेतलेल्या संयुक्त आढावा बैठकीवरून शहरात…\nTalegaon : सुदुंबरे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी भरत घोजगे\nPune : मॉन्डेलेझ इंडियाच्या ‘शुभ आरंभ’चा पाच वर्षांत एक लाख लाभार्थींना फायदा\nPimpri: तंबाखूच्या जाहिरातींवर बंदी घालावी -खासदार श्रीरंग बारणे यांची लोकसभेत मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://pdf.to/privacy?lang=mr", "date_download": "2019-11-21T23:37:11Z", "digest": "sha1:TOHTL2M46Y5NRFRMBECG4U5DYIOKBXGF", "length": 8518, "nlines": 171, "source_domain": "pdf.to", "title": "गोपनीयता धोरण - Pdf.to", "raw_content": "\nपीडीएफ मध्ये रुपांतरित करा\nपीडीएफ मध्ये रूपांतरित करा\nखाली आमच्या इंग्रजी सेवा अटींचा उग्र अनुवाद आहे आणि कायदेशीर बाबींसाठी इंग्रजी गोपनीयता धोरण केवळ इंग्रजीमध्येच लागू होते\nआपली गोपनीयता आमच्यासाठी महत्वाची आहे. आमच्या वेबसाइटवर, https://pdf.to आणि आमच्या मालकीची आणि इतर साइट्सवर आम्ही आपल्याकडून गोळा केलेली कोणतीही माहिती आपल्या गोपनीयतेचा आदर करण्यासाठी Pdf.to चे धोरण आहे.\nजेव्हा आम्हाला आपल्याला सेवा प्रदान करण्यासाठी आम्हाला खरोखरच आवश्यकता असते तेव्हाच आम्ही वैयक्तिक माहिती विचारतो. आम्ही आपल्या ज्ञान आणि संमतीसह, न्याय्य आणि कायदेशीर माध्यमांनी संकलित करतो. आम्ही आपल्याला हे देखील कळवतो की आम्ही ते का एकत्रित करतो आणि ते कसे वापरले जाईल.\nआपण विनंती केलेल्या सेवेची पूर्तता करण्यासाठी आम्ही एकत्रित केलेली माहिती फक्त आपल्यासाठी राखून ठेवतो. आम्ही कोणता डेटा संग्रहित करतो, हानी आणि चोरी, तसेच अनधिकृत प्रवेश, प्रकटीकरण, कॉपी करणे, वापर किंवा सुधारणे टाळण्यासाठी व्यावसायिकरित्या स्वीकार्य माध्यमांमध्ये आम्ही संरक्षित होऊ.\nआम्ही कायद्यानुसार आवश्यक असल्याशिवाय, कोणत्याही वैयक्तिकरित्या ओळखण्यायोग्य माहिती सार्वजनिकपणे किंवा तृतीय पक्षांसह सामायिक करत नाही.\nआमच्या वेबसाइटने आमच्याद्वारे संचालित नसलेल्या बाह्य साइट्सशी दुवा साधू शकता. कृपया लक्षात घ्या की या साइट्सवरील सामग्री आणि प्रथांवर आमचे कोणतेही नियंत्रण नाही आणि त्यांच्या संबंधित गोपनीयता धोरणांकरिता जबाबदारी किंवा उत्तरदायित्व स्वीकारू शकत नाही.\nआपण आपल्या वैयक्तिक माहितीसाठी आम्ही आपल्या काही आवश्यक सेवा प्रदान करण्यास अक्षम असू शकत असलेल्या समजून घेतल्याबद्दल आपली विनंती नाकारण्यास मोकळे आहोत.\nआमच्या वेबसाइटचा आपला सतत वापर गोपनीयता आणि वैयक्तिक माहितीच्या आमच्या पद्धतींचा स्वीकार म्हणून मानला जाईल. आम्ही वापरकर्ता डेटा आणि वैयक्तिक माहिती कशी हाताळतो याबद्दल आपल्याकडे काही प्रश्न असतील तर आमच्याशी संपर्क साधा.\nही योजना 6 जून 201 9 पासून प्रभावी आहे.\nपीडीएफ मध्ये रुपांतरित करा\nपीडीएफ मध्ये रूपांतरित करा\n45,953 201 9 पासूनचे रूपांतरण\nगोपनीयता धोरण - सेवा अटी - hello@pdf.to\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/samwad/to-be-beautiful-childhood-/articleshow/71978068.cms", "date_download": "2019-11-21T23:54:40Z", "digest": "sha1:IF2UTUS3ZA3BCKRIVLKFRYKSOK6LTZSO", "length": 33037, "nlines": 175, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "samwad News: बालपण सुंदर होण्यासाठी... - to be beautiful childhood ... | Maharashtra Times", "raw_content": "\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'WATCH LIVE TV\nपालकांच्या, मुलांच्या वागणुकीविषयी, पालकांनी मुलांकडे बघण्याच्या दृष्टिकोनाविषयी पडलेले हे काही प्रश्न, येत्या १४ नोव्हेंबरला असलेल्या बालदिनाच्या निमित्तानं-\nएका अगदी मध्यमवर्गीय कुटुंबातील १०-११ वर्षांची मुलगी. आई-वडील नोकरी करणारे असल्याने या मुलीचं लहानपण पाळणाघराच्या निगराणीत गेलेलं. आर्थिक स्थिती बऱ्यापैकी. एकंदर सुखी, आनंदी कुटुंब. पण अलीकडे, आपली मुलगी घरात गप्प गप्प असते, तिचं वागणं बदललं आहे, असं पालकांना जाणवू लागलं. मुलीशी बोलण्याचा प्रयत्न केला त्यांनी, पण त्याचा उपयोग होत नव्हता. साहजिकच त्यांना काळजी वाटू लागली. मग आई-वडिलांच्या लक्षात आलं की, शाळेतल्या कुठल्याशा परीक्षेच्या निकालानंतर तिचं वागणं बदलून गेलं आहे. त्याबाबत त्यांनी मुलीशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण मुलीने जणू स्वतःला आतमध्ये मिटूनच घेतलं होतं. सगळे प्रयत्न हरल्यानंतर पालकांनी कौन्सिलरला गाठलं. तिथे ही मुलगी हळूहळू मोकळ्या रीतीने बोलू लागली- मी मैत्रिणीसारखे मार्क मिळवू शकत नाही... मला तिच्यासारखं छान गाताही येत नाही... मला काहीच जमत नाही, असा होता तिचा कौन्सिलरपुढचा सूर. मला चित्र काढायलाच आवडतं, पण गणिताची आकडेमोड फारशी जमत नाही. आईबाबा म्हणतात की तुझ्या मैत्रिणीकडे बघ, शिक काही तिच्याकडून. पण मला नाही आवडत तर काय करू, असा तिचा सवाल. मग कौन्सिलरनेही, तुमच्या अपेक्षा मुलीवर लादू नका, तिची तुलना इतरांशी करणं टाळा, यांसारख्या गोष्टी पालकांना समजावून सांगितल्या. काही इतरही उदाहरणं सांगितली त्यांनी. मुला-मुलीला अभ्यास आवडत नाही, विज्ञान आवडत नाही, त्याच्याशी-तिच्याशी बोलायला कुणी नाही, कुणामध्ये मिसळायला त्याला-तिला जमत नाही, यांसारख्या असंख्य प्रश्नांमुळे कोषात गेलेल्या मुलांना घेऊन पालक येतात. त्यांच्याशी बोलताना ठळकपणे जाणवत जाते ती लहानग्यांच्या मनात ठाण मांडून बसलेली असुरक्षेची भावना... हे निरीक्षण कौन्सिलरचं\nसमजावून सांगितल्यावर पालकांना थोडासा दिलासा मिळाला खरा, पण त्याचवेळी त्यांच्या मनात उभे राहिले असंख्य प्रश्न. ते प्रश्न होते स्वतःच्या वागणुकीविषयी, चौकटबद्ध विचाराविषयी. हे पालक कौन्सिलरकडे गेले म्हणून त्यांना स्वतःच्या वागणुकीविषयी, मुलांकडे बघण्याच्या स्वतःच्या दृष्टिकोनाविषयी फेरविचार करावासा वाटला. मात्र असा फेरविचार करावासा किती पालकांना वाटतो की आपलं तेच बरोबर असा त्यांचा हेका असतो की आपलं तेच बरोबर असा त्यांचा हेका असतो येत्या गुरुवारी १४ नोव्हेंबरला असलेला बालदिन, हे असे प्रश्न उपस्थित करण्याचं एक आपलं निमित्त. एरवी अशा निमित्ताची आवश्यकताही पडू नये, अशी एकंदर स्थिती आहे. हवेत फुगे सोडून, चित्रकला वा इतर स्पर्धा आयोजित करून, नेत्यांची भाषणं ऐकून बालदिन साजरा करताना, लहान मुलांच्या अगदी मूलभूत, कदाचित मोठ्यांच्या खिजगणतीतही नसलेल्या, पण अत्यंत परिणामकारक होत चाललेल्या मुद्द्यांकडे आपण गांभीर्याने पाहू शकतो का, हा प्रश्न माणूस, समाज म्हणून आपला आपल्यालाच विचारावा लागेल.\nएक साधं उदाहरण. तुमच्या-आमच्या घरातलं. लहान मूल एखाद्या गोष्टीचा हट्ट करतं. त्यासाठी इरेला पेटतं. त्यावेळी आपली प्रतिक्रिया काय असते त्या मुलाचा हट्ट ऐकून नाइलाजास्तव एखाद्या गोष्टीला आपण हो म्हणतो त्या मुलाचा हट्ट ऐकून नाइलाजास्तव एखाद्या गोष्टीला आपण हो म्हणतो त्याच्यापेक्षा जास्त वैतागून आपण आपलं म्हणणं मांडण्याचा किंवा हात उगारण्याचा पर्याय निवडतो त्याच्यापेक्षा जास्त वैतागून आपण आपलं म्हणणं मांडण्याचा किंवा हात उगारण्याचा पर्याय निवडतो की या ही परिस्थितीत त्या मुलाशी बोलता येईल का, त्याचा हट्ट ऐकून घेऊन. मध्यममार्ग किंवा ती गोष्ट त्याला न देण्याचं कारण त्याला पटवून देण्याचा प्रयत्न करतो की या ही परिस्थितीत त्या मुलाशी बोलता येईल का, त्याचा हट्ट ऐकून घेऊन. मध्यममार्ग किंवा ती गोष्ट त्याला न देण्याचं कारण त्याला पटवून देण्याचा प्रयत्न करतो तर बहुतांश घरांमध्ये आजही तीनवेळा गोडीची नि चौथ्या वेळी धपाट्याची भाषा अवलंबली जाते किंवा अतिरेकी हट्ट केला म्हणून ती गोष्ट मान्य केली जाते. या दोन्हीतून मुलांना मिळणारा संदेश चुकीचाच ठरतो. हट्ट केल्यानंतर एखादी गोष्ट मिळतेच, किंवा आपली गोष्ट पटली नाही तर त्याचे पर्यवसान हिंसेतच होते, असा घट्ट ग्रह मुलांच्या मनात होऊ शकतो. या दोन्ही गोष्टी त्यांना दोन टोकांना घेऊन जाऊ शकतात. या सगळ्या निर्णयप्रक्रियेत सहभागी होण्याचा नि विकसित होण्याचा मुलांचा हक्क पदोपदी डावलला जातो, हे आपल्या लक्षात येतं का तर बहुतांश घरांमध्ये आजही तीनवेळा गोडीची नि चौथ्या वेळी धपाट्याची भाषा अवलंबली जाते किंवा अतिरेकी हट्ट केला म्हणून ती गोष्ट मान्य केली जाते. या दोन्हीतून मुलांना मिळणारा संदेश चुकीचाच ठरतो. हट्ट केल्यानंतर एखादी गोष्ट मिळतेच, किंवा आपली गोष्ट पटली नाही तर त्याचे पर्यवसान हिंसेतच होते, असा घट्ट ग्रह मुलांच्या मनात होऊ शकतो. या दोन्ही गोष्टी त्यांना दोन टोकांना घेऊन जाऊ शकतात. या सगळ्या निर्णयप्रक्रियेत सहभागी होण्याचा नि विकसित होण्याचा मुलांचा हक्क पदोपदी डावलला जातो, हे आपल्या लक्षात येतं का सकारात्मक, अर्थपूर्ण संवादाच्या मार्गावर चालण्याचं प्रमाणच कमी झाल्याने मुलांपर्यंत पोहोचण्यात अडथळे येत आहेत, हे आपल्याला जाणवतंय का\nमुलांच्या विकासाची आपली फूटपट्टी काय असते आपलं शिक्षण मुलांना सर्वांगीण विकासाची संधी देतं का आपलं शिक्षण मुलांना सर्वांगीण विकासाची संधी देतं का अभ्यास आणि पुस्तकांपलीकडचं जगणं आपण मुलांना दाखवतो का अभ्यास आणि पुस्तकांपलीकडचं जगणं आपण मुलांना दाखवतो का अनुभवातून, कृतीतून मिळणाऱ्या शिक्षणाला आपल्या लेखी महत्त्व आहे अनुभवातून, कृतीतून मिळणाऱ्या शिक्षणाला आपल्या लेखी महत्त्व आहे अशा अनेक प्रश्नांनी आज आपल्याला विचार करण्यास भाग पाडलं आहे. सन १९९० मध्ये संयुक्त राष्ट्रांनी मुलांच्या बालपणाची जपणूक होण्याच्या दृष्टीने बालहक्कांची सनद तयार केली. आज बालहक्काची ती सनद तिसाव्या वर्षांत म्हणजेच प्रगल्भावस्थेत आहे. भारतानेही सन १९९२ मध्ये मुलांचे हक्क मान्य केले. पण मुलांना बालपणाचा हक्क, आनंद मिळवून देणाऱ्या हक्कांच्या रक्षणासाठी समाज म्हणून आपण काय केले, व काय करतो अशा अनेक प्रश्नांनी आज आपल्याला विचार क��ण्यास भाग पाडलं आहे. सन १९९० मध्ये संयुक्त राष्ट्रांनी मुलांच्या बालपणाची जपणूक होण्याच्या दृष्टीने बालहक्कांची सनद तयार केली. आज बालहक्काची ती सनद तिसाव्या वर्षांत म्हणजेच प्रगल्भावस्थेत आहे. भारतानेही सन १९९२ मध्ये मुलांचे हक्क मान्य केले. पण मुलांना बालपणाचा हक्क, आनंद मिळवून देणाऱ्या हक्कांच्या रक्षणासाठी समाज म्हणून आपण काय केले, व काय करतो सरकारांनी याबाबत काय पावलं उचलली सरकारांनी याबाबत काय पावलं उचलली असे प्रश्न समोर उभे ठाकतात. आज, २८ वर्षांनंरही भारतात हा कायदा बाल्यावस्थेत दिसतो, असं का असे प्रश्न समोर उभे ठाकतात. आज, २८ वर्षांनंरही भारतात हा कायदा बाल्यावस्थेत दिसतो, असं का संयुक्त राष्ट्रांच्या संकल्पनेनुसार मुलांना जगण्याचा अधिकार, विकासाधिकार, संरक्षणाचा अधिकार आणि सहभागाचा अधिकार देण्यात आला आहे. यातील विकास आणि सहभागाचा अधिकार हा मुलांच्या जडणघडणीत कळीचा मुद्दा. तसंच त्यावरच त्यांच्या उर्वरित दोन अधिकारांची स्थिती अवलंबून असते. मुलांना जगाकडे चौफेर बघायला शिकवणं, पुस्तकी ज्ञानापलीकडे सकस असं काही वाचता, पाहता, जगता, अनुभवता यावं, अशी सोय उपलब्ध करून देणं आवश्यक ठरतं. पण आजच्या आपल्या शैक्षणिक चौकटीत अशी जडणघडण होण्यास वावच नसल्याचं दिसतं. त्यावर आपण काही करणार की नाही\nएकत्र कुटुंब पद्धतीमध्ये मुलांकडे लक्ष देण्यास बरीच मंडळी घरात असत. त्यांच्या कृतीतून, शिकवण्यातून, वागण्यातून अनेक गोष्टी शिकण्याची संधी मुलांना मिळत असे. घरातील मोठ्या मंडळींची निर्णयप्रकिया आणि या निर्णयाची जबाबदारी पेलणारे मोठे, असं सारं बघत ती मोठी होत असत. काळानुसार, परिस्थितीनुसार कुटुंबाच्या चौकटी बदलल्या. पण त्यानंतरही मुलांना वाढवण्याच्या पद्धतीत फारसे मूलगामी बदल झालेले दिसत नाही. आज करिअर, अर्थार्जनाच्या निमित्ताने पालकांना घराबाहेर जाणं अपरिहार्य असतं. अशा वेळी पालक मुलांच्या वाट्याला तुलनेने कमीच येतात. मग हा जो कमी कालावधी आहे तो, आजच्या भाषेत सांगायचं तर 'क्वालिटी टाइम'च असायला हवा. मुलांच्या हातात मोबाइल न सोपवता छोट्या छोट्या गोष्टीतून मुलांना शिकवणं, विविध गोष्टींत त्यांना सहभागी करून घेणं, एकत्रित कृती करणं, या बाबी कळीच्या ठरू शकतात. घरातील महत्त्वाच्या बाबींच्या निर्णयप्रक्रियेत मुलांच��� मत विचारणं, त्या मागची त्यांची तर्कबुद्धी आणि विचारप्रक्रिया समजून घेणं, विचारांची दिशा बदलण्याची गरज वाटल्यास त्याबाबत जाणीव करून देणं, यांसारख्या प्रक्रिया आवश्यक आहेत. पण त्यांचा फारसा आढळ दिसत नाही. आज भाजी काय करू या, फिरायला कुठे जाऊ या, घरात कोणत्या फुलाचं झाड लावायचं, दप्तर कोणत्या रंगाचं घेऊ या यांसारख्या मुलांशी निगडित असलेल्या प्रश्नांचे निर्णय घेण्याची मुभा त्यांना असायलाच हवी. यातून मत तयार करण्याची प्रक्रिया घडते. ती समृद्ध होते. आपल्या निर्णयाच्या परिणामांची जबाबदारी आपल्यावर असते, हे कुठेतरी मनावर कोरलं जातं. पण, तुला काय कळतं, हा एकच प्रश्न एखाद्या शस्त्रासारखा मुलांवर भिरकावून आपण त्यांची निर्णय घेण्याची वाटचालच थांबवतो आणि गंमत म्हणजे ठरावीक वयानंतर, अजून तुझं तुला ठरवता येत नाही का... कठीणच आहे, असं दूषण देणारेही आपणच असतो\nआमच्या मुलाच्या तोंडून शब्द बाहेर पडला की ती वस्तू त्याच्या हातात असते. आम्ही काही म्हणून त्याला वा तिला कमी पडू देत नाही. आम्हाला जे मिळालं नाही, ते मुलांना आम्ही देतोच, अशी ढोबळ वाक्ये अनेकदा कानावर पडतात. पण हे असं म्हणताना, करताना, तुम्हाला जे मिळालं नाही तेच तुमच्या मुलांना खरोखर हवं आहे का, हा विचार यामध्ये बादच असतो. अनेक घरांतील डॉक्टरांना त्यांचं मूल डॉक्टरच व्हावं, उद्योगपतींना आपल्या पुढल्या पिढीने व्यवसायातच यावं, असं वाटतं. असं वाटण्यात चूक नाही. पण मुलाला खरंच तसं वाटतं का, त्याला काय व्हायचं आहे, हा विचारही तितकाच महत्त्वाचा असतो. पण तो करण्याचीही संधी न देता, तू अमुकतमुक व्हावेस, हेच थेट सांगितलं जातं.\nकुटुंबव्यवस्थेच्या आपल्या चौकटीत समाज मुलांकडे भविष्याची गुंतवणूक, म्हातारपणाची काठी-आधार म्हणून बघतो. अनेक घरांमध्ये मुलांनी डॉक्टर, इंजिनीअरसारखी समाजाच्यादृष्टीने प्रतिष्ठि क्षेत्रं निवडून परदेशात जावं, असं स्वप्न बघितलं-दाखवलं जातं. एकदा मुलगा वा मुलगी परदेशात गेले की ते तिथे रमतात. प्रगती करतात. परत येण्यास सहसा नाखूश असतात. मग पालकांचा सूर लागतो... आमचा मुलगा आम्हाला विचारत नाही हो... परतत नाही... आम्हाला तिकडे आवडत नाही, तर त्याने आमच्यासाठी परत यायला काय हरकत आहे आम्ही त्याच्यासाठी इतकं केलं, पण त्याला त्याची पर्वा आहे का आम्ही त्याच्यासाठी इतकं केलं, ��ण त्याला त्याची पर्वा आहे का पण जी बीजे पालक, समाज म्हणून आपण रुजवली, तिला तशीच फळे आल्यानंतर त्याबाबत तक्रार करण्याचा अधिकार आपल्याला उरतो का\nगेल्यावर्षी फ्लोरिडामध्ये घडलेली घटना. रागाच्या भरात एका शाळकरी मुलाने पिस्तुलातील गोळ्या झाडत अनेक मुलांचा जीव घेतला. या घटनेनंतर बरोबरची अनेक मुलं अस्वस्थ झाली. त्यांनी एकत्र येऊन एक गट स्थापन केला. 'नेव्हर अगेन' अशी हाक देत या मुलांनी चळवळ उभी केली. अगदी थोड्या काळात ३५ हजारांहून अधिक मुलं या चळवळीशी जोडली गेली. शस्त्रं बाळगण्यास मोकाट मुभा देणं त्यांना मान्य नव्हतं. आमच्या आयुष्यासाठी आमचा लढा, असा नारा देत या मुलांनी आवाज उठवला. असं पाऊल टाकण्यासाठी एखादी इतकी मोठी घटना घडावी लागते, हे दुर्दैवच. पण लहान मुलंही किती जागरुक असतात, याचा हा दाखलाच. हवामान बदल आणि त्याच्या परिणामांवर चिंता व्यक्त करत शाळकरी मुलांनी न्यायालयाची पायरी चढल्याचंही ताजं उदाहरण आहे. सभोवताली घडणाऱ्या घटना, त्याच्या जाणिवांचं भान मुलांना असतं. फक्त त्याची रुजवण आणि त्यास बळ देण्याचं काम आपल्याला करावं लागतं, हे या घटनांमधून दिसलं.\nमुलं हा समाजाचा महत्त्वाचा घटक आहे. भविष्य आहेत. त्यांचा वर्तमान मुक्त आणि अनुभवातून शिकण्याचा, प्रयोग करण्याचा, चुका करण्याचा, त्याची जबाबदारी घेत ती दुरुस्त करण्याचा नि आयुष्याकडे सकारात्मकतेने बघण्याचा असेल, तर भविष्याची चिंता नि वेगळं काही शिकवण्याची गरजच उरणार नाही. पण नेमक्या याच गणितात आज गल्लत होताना दिसते. आज मुलांना वर्तमानात कमी नि भविष्यात अधिक जगावं लागतं. दूरदृष्टी, ध्येयावर नजर वगैरे ठीकच आहे. पण त्यात त्यांचं आजचं जगायचं राहूनच जातंय, त्याचं काय भविष्य सुरक्षित नि समृद्ध करण्याची वाट त्यांना जरूर दाखवावी. पण निवडीचं, विचार करण्याचं त्यांचं स्वातंत्र्य अबाधित असायला हवं\nमुलांनो, हे आहेत तुमचे हक्क\nउत्तम आरोग्य, पोषण, उदरभरण, स्वत:ची ओळख, नागरिकत्व यांची जपणूक आणि उत्तम पद्धतीने जगण्याची मुभा\nआयुष्य घडवण्याच्यादृष्टीने महत्त्वाचा ठरणारा हा अधिकार. या अंतर्गत शिक्षण, पुरेशी काळजी, आवश्यक फुरसत, कला-क्रीडा विकास, मनोरंजन यांचा समावेश\nविविध कारणांसाठी होणारी पिळवणूक, छळ, दुर्लक्ष आदींपासून संरक्षण\nव्यक्त होण्याची मुभा, माहिती मिळवण्याची संधी, विचा�� आणि धार्मिक स्वातंत्र्य\nमटा संवाद:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nखरा पुरुषार्थ नक्की कशात\nराजकीय विचार आणि आचार\nखरा पुरुषार्थ नक्की कशात\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\n'असा' झाला गायिका गीता माळी यांच्या कारला अपघ...\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nSPG सुरक्षा हटवण्याच्या निर्णयावर प्रियंका गांधींची 'ही' प्र...\n'अशी' आहे जीप कॉम्पास ट्रेलहॉक\nमी दलितविरोधी वक्तव्य केले नाही: बाबा रामदेव\nभाजपच्या नेतृत्वात झारखंड नक्षलवादी मुक्त झाला: शहा\nमथुरेत माकड सफारी सुरू करा; हेमामालिनी यांची उपरोधिक मागणी\n९३ टक्के भारतीयांना H4 अंतर्गत अमेरिकेत व्हिसा\nआर्थिक वाढीचा भाषिक मंत्र\nमहमद खडस: समाजवादी मुल्यांवर निष्ठा असणारा नेता\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nउदयनराजेंचा असा फसला प्रयोग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/112277-bike-theft-incidence-in-pimpri-chinchwad-112277/", "date_download": "2019-11-22T00:41:28Z", "digest": "sha1:DODH33GCBJQBLHJF4PKHGUJK3NCOISPW", "length": 8169, "nlines": 86, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pimpri : पिंपरी चिंचवड शहरात दुचाकी चोरांचा सुळसुळाट - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri : पिंपरी चिंचवड शहरात दुचाकी चोरांचा सुळसुळाट\nPimpri : पिंपरी चिंचवड शहरात दुचाकी चोरांचा सुळसुळाट\nपिंपरी, भोसरी, चिखलीत दुचाकी चोरीच्या घटना\nएमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरात दुचाकी चोरांचा सुळसुळाट झाला असून पिंपरी, भोसरी आणि चिखली पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीच्या घटनांची नोंद करण्यात आली आहे. अज्ञात चोरट्यांनी 90 हजार रुपयांच्या तीन दुचाकी चोरून नेल्या.\nरितेश चुहडमाळ जैसवानी (वय 29, रा. पिंपरी कॅम्प, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. 2) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 27 जून 2019 रोजी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास फिर्यादी रितेश यांनी आप���ी 20 हजार रुपयांची (एमएच 14 / डीझेड 4956) ही दुचाकी घरासमोर लावली होती. 28 जून रोजी ती चोरीस गेली. याबाबत तब्बल दोन महिन्यांनी गुन्हा दाखल झाला असून पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.\nसारिका प्रकाश तिटके (वय 38, रा. गिरजूबाबा मंदीराच्या मागे, बौद्धनगर, पिंपरी कॅम्प, पुणे) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. रविवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास सारिका यांनी आपली 50 हजार रुपये किमतीची दुचाकी महापालिकेच्या ह क्षेत्रीय कार्यालयाजवळ पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी ती चोरून नेली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.\nनितीन मारुती कोकरे (वय 29, रा. मोरेवस्ती, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रविवारी (दि. 1) रात्री साडेदहाच्या सुमारास नितीन यांनी त्यांची 20 हजार रुपये किमतीची दुचाकी घरासमोरील रस्त्यावर पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी ती चोरून नेली. हा प्रकार सोमवारी (दि. 2) सकाळी उघडकीस आला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.\nPune : दगडूशेठ गणपतीसाठी 151 किलोचा मोदक\nVadgaon Maval : वडगाव नगरपंचायतीच्या सर्व विषय समित्यांच्या सभापतीपदी महाविकास…\nPune : महापौर-उपमहापौरांनी मानले आभार; उद्या होणार नवीन पदाधिकाऱ्यांची निवड\nTalegaon Dabhade : नगरपरिषदेच्या कामकाजासंदर्भात सत्तारूढ भाजपने हॉटेलमध्ये घेतलेल्या…\nNigdi : पीएमपीएमएल बस प्रवासात चार लाखांचे दागिने लंपास\nTalegaon : सुदुंबरे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी भरत घोजगे\nPune : मॉन्डेलेझ इंडियाच्या ‘शुभ आरंभ’चा पाच वर्षांत एक लाख लाभार्थींना फायदा\nVadgaon Maval : वडगाव नगरपंचायतीच्या सर्व विषय समित्यांच्या सभापतीपदी महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी\nPune : महापौर-उपमहापौरांनी मानले आभार; उद्या होणार नवीन पदाधिकाऱ्यांची निवड\nTalegaon Dabhade : नगरपरिषदेच्या कामकाजासंदर्भात सत्तारूढ भाजपने हॉटेलमध्ये घेतलेल्या संयुक्त आढावा बैठकीवरून शहरात…\nTalegaon : सुदुंबरे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी भरत घोजगे\nPune : मॉन्डेलेझ इंडियाच्या ‘शुभ आरंभ’चा पाच वर्षांत एक लाख लाभार्थींना फायदा\nPimpri: तंबाखूच्या जाहिरातींवर बंदी घालावी -खासदार श्रीरंग बारणे यांची लोकसभेत मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.co.in/rrb-various-13487-posts-exam-admit-card/", "date_download": "2019-11-21T23:48:18Z", "digest": "sha1:OKA64CNKLTOORPBSCGIHGIDYCUFKICRS", "length": 1861, "nlines": 24, "source_domain": "nmk.co.in", "title": "RRB Recruitment 2019 : Various Posts Exam's Admit Card Available", "raw_content": "\nभारतीय रेल्वेतील विविध (१३४८७) जागांसाठी होणाऱ्या परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध\nरेल्वे भरती बोर्ड मार्फ़त भारतीय रेल्वेच्या विविध विभागाच्या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या कनिष्ठ अभियंता, डेपो साहित्य अधीक्षक, रसायन व धातुकाम सहाय्यक पदाच्या जागा भरण्यासाठी द्वितीय टप्प्यातील २८ ऑगस्ट ते १ सेप्टेंबर २०१९ दरम्यान घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध झाली असून उमेदवारांना ती सोबतच्या लिंकवरून डाऊनलोड करता येतील.\nसबंधित सूचना पाहा प्रवेशपत्र डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-availability-trained-manpower-college-fisheries-dr-paturkar-23117?tid=124", "date_download": "2019-11-22T00:40:06Z", "digest": "sha1:5VFLRXQWAB2XJG7DDQHFCA6YKMXUJLUK", "length": 17182, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi; Availability of trained manpower from the College of Fisheries: Dr. Paturkar | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमत्स्यविज्ञान महाविद्यालयातून होईल प्रशिक्षित मनुष्यबळाची उपलब्धता ः डॉ. पातूरकर\nमत्स्यविज्ञान महाविद्यालयातून होईल प्रशिक्षित मनुष्यबळाची उपलब्धता ः डॉ. पातूरकर\nबुधवार, 11 सप्टेंबर 2019\nअमरावती ः जिल्ह्यात मत्स्यव्यवसायासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ मत्स्यविज्ञान महाविद्यालयाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. शिक्षण, प्रशिक्षणासोबतच येथील मच्छीमारांना मत्स्यव्यवसाय वाढविण्यासाठी हे ज्ञान सहाय्यभूत ठरेल, असा विश्‍वास महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आशिष पातूरकर यांनी व्यक्‍त केला.\nअमरावती ः जिल्ह्यात मत्स्यव्यवसायासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ मत्स्यविज्ञान महाविद्यालयाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. शिक्षण, प्रशिक्षणासोबतच येथील मच्छीमारांना मत्स्यव्यवसाय वाढविण्यासाठी हे ज्ञान सहाय्यभूत ठरेल, असा विश्‍वास महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आशिष पातूरकर यांनी व्यक��‍त केला.\nकृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या पुढाकाराने सिंभोरा (ता. मोर्शी) येथे २१ हेक्‍टर क्षेत्रावर प्रस्तावीत मत्स्यविज्ञान महाविद्यालयाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी मोर्शीचे नगराध्यक्ष आप्पासाहेब गेडाम, जिल्हा परिषद सदस्य संजय गुलक्षे, कुलसचिव चंद्रभान पराते, अधिष्ठाता डॉ. सोमकुवर, अमरावती मच्छिमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष वासुदेव सुरजुसे उपस्थित होते. मत्स्यव्यवसाय हा महत्त्वाचा पूरक व्यवसाय असून त्याद्वारे रोजगार व उत्पन्न वाढविणे शक्‍य आहे.\nराज्यातील मत्स्यव्यवसाय व मत्स्यसंवर्धनातील अपेक्षित असलेला वृद्धीदर तसेच या व्यवसायानुरुप वाढ होण्यासाठी सक्षम व प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज आहे. ही परिसरातील गरज महाविद्यालयाच्या माध्यमातून पूर्ण होईल, असे सांगून डॉ. पातूरकर म्हणाले की, सिंभोरा येथील २१ हेक्‍टर जागोवर विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिकासाठी केंद्र उभारण्यात येणार आहे. राज्यात नागपूर, उदगीर आणि कोकणातील शिरगाव या तीन ठिकाणीच मत्स्यविज्ञान महाविद्यालय आहे. मोर्शीतील हे महाविद्यालय त्या क्रमवारीत चौथे आहे. राज्यात जवळपास पाच ते सहा पशु व मत्स्यविज्ञान महाविद्यालयाच्या स्थापनेचे काम सुरू आहे. त्यातले मोर्शीचे हे महाविद्यालय सर्वात लवकर मंजूर होऊन सुरू होत आहे. या महाविद्यालयाची विद्यार्थी क्षमता ३० आहे. या महाविद्यालयासाठी ९८ पदांच्या निर्मितीस तसेच पाच वर्षासाठी १०८ कोटी ९५ लाख इतक्‍या खर्चास मान्यता देण्यात आली आहे.\nकृषिमंत्री होताच डॉ. अनिल बोंडे यांनी आपल्या भागात मत्स्यविज्ञान महाविद्यालय मंजूर करून निधीही आणला. अकोला येथेसुद्धा पशुविज्ञान शाखेचे पदवी महाविद्यालय प्रस्तावीत आहे. परंतू स्थानिक नेत्यांच्या उदासीनतेमुळे गेल्या अनेक वर्षांपासून जागेचा तिढा सुटू शकला नसल्याने पुढील प्रशासकीय प्रक्रिया रखडली आहे.\nव्यवसाय शिक्षण प्रशिक्षण महाराष्ट्र पुढाकार नगर जिल्हा परिषद अमरावती रोजगार उत्पन्न नागपूर कोकण अकोला\nद्राक्ष शेतीला चालना कशी मिळेल\nसंपूर्ण भारत देशामध्ये द्राक्ष लागवड १.३९ लाख हेक्‍टर असून, त्यापैकी महाराष्ट्र राज्यात ९० हजार ह\nगेल्या वर्षीच्या गळीत हंगामात राज्यात विक्रमी साखर उत्पादन झाले होते.\nलोक-जैविपा - भर दुष्काळात उभारलेली हिरवाई\nशे��कऱ्यांचा पुढाकार अनुभवल्यावर वन विभागाच्या सहभागाने वन जमिनीच्या काही भागांवर “नैसर्गि\nईशान्यकडील राज्ये का नाकारतात महाराष्ट्राची साखर...\nकोल्हापूर : वाहतूक खर्चामुळे महाग पडत असल्याने राज्यातील साखरेला ईशान्य भागातून मागणी कमी\nजमिनीच्या सुपीकतेतील गांडुळांचे योगदान\nजगभरामध्ये हजारो जातीची गांडुळे अस्तित्वात असून, जमिनीच्या जडणघडणीमध्ये सातत्याने कार्यरत\nईशान्यकडील राज्ये का नाकारतात...कोल्हापूर : वाहतूक खर्चामुळे महाग पडत असल्याने...\nनगर : नुकसान भरपाईसाठी एकशे पस्तीस...नगर : जिल्ह्यात ऑक्टोबर ते नोव्हेंबर या...\nजळगाव जिल्ह्यात 'येथे' सुरु झाली...जळगाव ः खानदेशात भारतीय कापूस महामंडळाने (...\nकेंद्रीय पथक आज करणार पीकहानीची पाहणीपुणे ः मॉन्सूनोत्तर पावसामुळे राज्यात शेतीच्या...\n‘दाणेदार’ खताच्या मागे ‘मालदार’ हालचालीपुणे : राज्यात १९७० ते २००० या तीन दशकांमध्ये...\nयोजना, निधीची कमी नाही, मग शेतीचे प्रश्...औरंगाबाद : योजना, निधी, यंत्रणा, सुविधा,...\n चक्क दाताखाली दाणे ठेवत...उमरखेड, यवतमाळ : मॉन्सूनोत्तर पावसाच्या...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात गारठा कमीपुणे: विदर्भ, मराठवाड्यात तापमान कमी झाल्याने...\nशेतकऱ्यांचे ३० कोटी परत करा; पुण्यात...पुणे: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील डाळिंब...\n'या' बाजार समितीत शेतकऱ्यांना अल्प दरात...अकोला : सध्या कोणत्याही शासकीय योजनेचा फायदा...\nजळगाव जिल्ह्यात सर्वच नुकसानग्रस्तांना...जळगाव : अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना...\nकेंद्रीय पथक आज मराठवाड्यात पीक...औरंगाबाद : मराठवाड्यात ऑक्‍टोबर-...\nफळबागांची लागवड खोळंबण्यास ‘तो’ ठरला...पुणे : मागील दोन ते तीन महिन्यांत जोरदार पाऊस...\nसांगलीत बेदाणा लिलावास प्रारंभसांगली : दिवाळीच्या महिन्याच्या सुटीनंतर बाजार...\nअमरावती जिल्ह्याला २४ टक्‍के...अमरावती : मॉन्सूनोत्तर पावसाचा जिल्ह्यात ८० टक्‍...\nपरभणी विभागात २८ हजार क्विंटल...परभणी : महाबीजच्या परभणी विभागातील सहा...\nहमीभावासाठी 'सीसीआय'ला द्या कापूस : ॲड...वर्धा : ‘‘शेतकऱ्यांनी आधारभूत किमतीपेक्षा कमी...\nजळगाव जिल्हा परिषदेत निधीवाटपावरून आरोप...जळगाव : जिल्हा परिषद सेस फंड, शिक्षण, महिला-...\nवऱ्हाडला पीक नुकसानभरपाईचा २६५ कोटींचा...अकोला : ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिपावसाचा फटका...\nपुणे विभागा��� रब्बीसाठी अडीच लाख टन खते...पुणे : रब्बी हंगामात शेतकऱ्यांना खतांची अडचण येऊ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://employmentfriend.com/Index.aspx", "date_download": "2019-11-22T00:37:13Z", "digest": "sha1:GEG7KUOCU3GXUCFRNA6HVZFKWUBK6H63", "length": 3424, "nlines": 63, "source_domain": "employmentfriend.com", "title": "Home", "raw_content": "\nरोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शक केंद्र\nमुखपृष्ठ | आमच्याबाबत | साईट मॅप | संपर्क | एडमिन सेक्शन | ईमैल सेकशन\n***फोन फिरवा रोजगार व स्वयंरोजगाराची माहिती मिळवा ०२२-२५३७९९४४ / ०२२-२५३९९१५८.***\nजागेची निवड कशी करावी \n२००८-२००९ ५० १६,७७३ ३४,२८३\n२००९-२०१० १३४ ३८,१५८ ५६,२७७\n२०१० सप्टेबर १०० ३३,५४७ ३९,५९९\n२००८-२००९ २२,६३४ १,०७,०६९ १०,९९५\n२००९-२०१० ३९,७७२ १,८८,९६४ २३,५७१\n२०१० सप्टेबर २१,६७१ ११,५११२ ८,२४४\nसंघटीत विक्री व्यवस्थापन प्रशिक्षण(अनु.जातीसाठी)\n२००८-२००९ ५,२२३ ५,११२ ३,३४६\n२००९-२०१० २,२९० २,१११ १,५६३\nसंघटीत विक्री व्यवस्थापन प्रशिक्षण(अल्पसंख्यांकासाठी)\n२००८-२००९ २,७४६ २,४८८ ९९६\nआतापर्यंत दर्शक क्रमांक :114282 अद्ययावत : April 10, 2011\nमुखपृष्ठ | नोकर्‍या पहा | महत्वाची पुस्तके | संपर्क | विविध कोर्स | आमच्याबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A7%E0%A5%A6%E0%A5%A9_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2019-11-22T00:11:39Z", "digest": "sha1:WURDE47IG4YFOQXQDXERP6L43B4ERG52", "length": 3982, "nlines": 130, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. ११०३ मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. ११०३ मधील जन्म\n\"इ.स. ११०३ मधील जन्म\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०९:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%A3%E0%A4%A8", "date_download": "2019-11-22T00:08:52Z", "digest": "sha1:Q4UYGT5NIYUZGA35HG677TGXVWUHACDZ", "length": 3081, "nlines": 52, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विपणनला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख विपणन या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nसुधीर जोशी ‎ (← दुवे | संपादन)\nकृषी विपणन ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/search?tag=aditya%20thackeray&page=1", "date_download": "2019-11-21T23:29:36Z", "digest": "sha1:CIGFT4A3TPVM37TKEYAKT7IKJ4RRGUM2", "length": 3677, "nlines": 93, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मेनू", "raw_content": "\n'माझा आमदार माझा मुख्यमंत्री', मातोश्रीबाहेर पुन्हा लागले पोस्टर\nएकनाथ शिंदे शिवसेनेच्या विधीमंडळ गटनेतेपदी\nवरळीतून आदित्य ठाकरे ६७ हजार ६७२ मतांनी विजयी\nमला हरवण्यासाठी ठाकरे कुटुंबाला पैसा खर्च करावा लागला, अभिजीत बिचकुलेचा आरोप\nसंजय दत्तने दिल्या आदित्य ठाकरेंना शुभेच्छा, म्हणाला...\n'त्याने' पक्ष बदलताच राज ठाकरेंच्या फोटोच्या जागी आले...\nआदित्यही देणार ‘विचारांचं सोनं’ दसरा मेळाव्याकडे शिवसैनिकांचं लक्ष\n आदित्य ठाकरे वरळीतून निवडणूक लढणार, स्वत:च केली घोषणा\nभाजप-शिवसेना यांच्यातील युतीवर शिक्कामोर्तब\nआदित्य ठाकरेंसाठी ग्रामीण भागातील मतदारसंघाची चाचपणी\nVideo: ‘आरे’ला हात लावू नका, आदित्य ठाकरेंनी सरकारला दिला इशारा\nबेस्ट बसबाबत माहिती देणारं अॅप तयार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://www.wedacdisplays.com/mr/products/self-atomatic-pusher-system/drug-self-automatic-pusher-display/", "date_download": "2019-11-22T01:00:55Z", "digest": "sha1:N2JC3BR276QFPI74CE7T6WLVHEVY6OMU", "length": 9694, "nlines": 209, "source_domain": "www.wedacdisplays.com", "title": "औषध स्वत: ची स्वयंचलित अत्यंत आक्रमक व स्वत: च्या फायद्यासाठी वाटेल ते करणारा प्रदर्शन उत्पादक आणि पुरवठादार | चीन औषध स्वत: ची स्वयंचलित अत्यंत आक्रमक व स्वत: च्या फायद्यासाठी वाटेल ते करणारा प्रदर्शन फॅक्टरी", "raw_content": "\nऑस्ट्रेलिया मध्ये NBN-उटणे ब्रँड\nव्हिटॅमिन बॉक्स टीडी प्रदर्शन अत्यंत आक्रमक व स्वत: च्या फायद्यासाठी वाटेल ते करणारा\nहुक किंमत लेबल धारक\nइंजेक्शन प्रयोग यशस्वी भाग\nऔषध स्वत: ची स्वयंचलित अत्यंत आक्रमक व स्वत: च्या फायद्यासाठी वाटेल ते करणारा प्रदर्शन\nमेक-अप स्वत: ची स्वयंचलित अत्यंत आक्रमक व स्वत: च्या फायद्यासाठी वाटेल ते करणारा प्रदर्शन\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nस्वत: Atomatic अत्यंत आक्रमक व स्वत: च्या फायद्यासाठी वाटेल ते करणारा प्रणाली\nऔषध स्वत: ची स्वयंचलित अत्यंत आक्रमक व स्वत: च्या फायद्यासाठी वाटेल ते करणारा प्रदर्शन\nहुक किंमत लेबल धारक\nइंजेक्शन प्रयोग यशस्वी भाग\nस्वत: Atomatic अत्यंत आक्रमक व स्वत: च्या फायद्यासाठी वाटेल ते करणारा प्रणाली\nऔषध स्वत: ची स्वयंचलित अत्यंत आक्रमक व स्वत: च्या फायद्यासाठी वाटेल ते करणारा प्रदर्शन\nमेक-अप स्वत: ची स्वयंचलित अत्यंत आक्रमक व स्वत: च्या फायद्यासाठी वाटेल ते करणारा प्रदर्शन\n900 रुंदी उटणे भूमिका\nफार्मसी 600 रुंदी उटणे मजला भूमिका\n1200 रुंदी उटणे काउंटर\n900mm रुंदी उटणे भूमिका\nलहान उटणे प्रदर्शन एकक\nLED प्रकाश प्रदर्शन एकक\nउभे उटणे प्रदर्शन भागीदारी मजला\nऔषध स्वत: ची स्वयंचलित अत्यंत आक्रमक व स्वत: च्या फायद्यासाठी वाटेल ते करणारा प्रदर्शन\nऔषध अत्यंत आक्रमक व स्वत: च्या फायद्यासाठी वाटेल ते करणारा प्रदर्शन 10\nऔषध अत्यंत आक्रमक व स्वत: च्या फायद्यासाठी वाटेल ते करणारा प्रदर्शन 03\nऔषध अत्यंत आक्रमक व स्वत: च्या फायद्यासाठी वाटेल ते करणारा प्रदर्शन 09\nऔषध अत्यंत आक्रमक व स्वत: च्या फायद्यासाठी वाटेल ते करणारा प्रदर्शन 07\nऔषध अत्यंत आक्रमक व स्वत: च्या फायद्यासाठी वाटेल ते करणारा प्रदर्शन 06\nऔषध अत्यंत आक्रमक व स्वत: च्या फायद्यासाठी वाटेल ते करणारा प्रदर्शन 05\nऔषध अत्यंत आक्रमक व स्वत: च्या फायद्यासाठी वाटेल ते करणारा प्रदर्शन 04\nऔषध अत्यंत आक्रमक व स्वत: च्या फायद्यासाठी वाटेल ते करणारा प्रदर्शन 02\nऔषध अत्यंत आक्रमक व स्वत: च्या फायद्यासाठी वाटेल ते करणारा प्रदर्शन 01\nआम्ही एक निर्माता, डिझाइन विशेष विकास आणि उटणे, आरोग्य-निगा andE-सिगारेट उद्योग समावेश भागात विविध प्रकारच्या किरकोळ स्टोअर प्रदर्शन उपकरणे उत्पादन आहेत.\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nआपले उत्पादन सानुकूल करा\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A4%BF", "date_download": "2019-11-22T00:49:04Z", "digest": "sha1:IRGHUKEZ4QM6JQOWU3XQZFZBWTRBHM7P", "length": 3698, "nlines": 64, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:देशानुसार उद्योगपति - विकिपीडिया", "raw_content": "\nहा वर्ग, वर्ग:देशानुसार उद्योगपती येथे स्थित आहे.\nनोंद: हा वर्ग रिकामा हवा.\nअधिक माहितीसाठी निर्देश बघा.\nप्रशासक / प्रचालक: जर हे वर्गनाव नविन पानांवर टाकल्या जाण्याची शक्यता नसेल, व सर्व अंतर्दाय दुवे हे साफ केल्या गेले असतील तर, ते वर्गनाव वगळण्यास येथे टिचका.\nया वर्गात अद्याप एकही लेख नाही.\nविकिपीडिया अलगद पुनर्निर्देशित वर्ग\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० सप्टेंबर २०१८ रोजी ०९:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.umeshughade.in/p/blog-page_5.html", "date_download": "2019-11-22T00:57:22Z", "digest": "sha1:3NBL46N2DXFBXOGSYOW3V3CPHNTZGB5X", "length": 9383, "nlines": 229, "source_domain": "www.umeshughade.in", "title": "}); SHIKSHAKMITRA : इयत्ता तिसरी - व्हिडिओ", "raw_content": "\nशिक्षक,पालक व विद्यार्थी यांचे शिक्षकमित्र परिवारात सहर्ष स्वागत..\nइयत्ता तिसरी - व्हिडिओ\nइयत्ता तिसरी साठी उपयुक्त असे स्वनिर्मित व्हिडिओ देत आहे. डाउनलोड करून वापरा .\n1 भौमितिक आकृत्यांची ओळख DOWNLOAD\n9 संख्या-एकक दशक वाचन [NEW] DOWNLOAD\n10 ओळख नाणी व नोटांची [NEW] DOWNLOAD\nइयत्ता तिसरी - कविता\nइयत्ता चौथी - कविता\nइयत्ता तिसरी - व्हिडिओ\nइयत्ता चौथी - व्हिडिओ\nअकारिक चाचणी १ पेपर\nप्रथम सत्र नमुना प्रश्नपत्रिका\nद्वितीय सत्र (२०१७) - नमुना प्रश्नपत्रिका\nअकारिक चाचणी 2 (2017-18)\nप्रार्थना,समूहगीते व देशभक्तीपर गीते\nसोपी व छोटी भाषणे\nचार्ज देव घेव यादी\nडाउनलोड - शालेय उपयोगी\nDA व गट विमा\nज्ञानरचनावाद - उपक्रम पुस्तिका\nज्ञानरचनावाद - शैक्षणिक चित्रे\nनवीन MDM एप्प डाउनलोड करा.\nअशी भरा आधारकार्ड म���हिती\nअशी भरा पहिलीतील विद्यार्थ्यांची माहिती\nइ.1ली माहिती भरताना एरर आले तर\nSchool पोर्टल माहिती भरणे\nडाउनलोड - शाळा माहिती संकलन फॉर्म\nडाउनलोड विद्यार्थी माहिती संकलन फॉर्म\nशिक्षकमित्र - ब्लॉग App\nश्री.उमेश उघडे, सोलापूर 9922422445\nइमेजवर क्लिक करा व subscribe बटणवर क्लिक करा.\nइमेज वर क्लिक करा.\nइमेज वर क्लिक करा.\nनाव / जन्म बदल\nEID क्र.वरून आधार मिळवा\nमतदार यादी डाउनलोड करा\nशा.पो.आहार रोजची ऑनलाईन माहिती\nशाळेकडील अखर्चित रक्कम माहिती\n5 वी/8 वी स्कॉलरशिप प्रश्नसंच मागणी\nइ-मेल द्वारे अपडेटस मिळवा\nवेब वरील पेज/पोस्ट/माहिती इत्यादींची पूर्व परवानगी शिवाय कॉपी करू नका.\nशिक्षकमित्र परिवारास भेट दिल्याबद्दल धन्यवाद ..... पुन्हा आपल्या भेटीच्या प्रतीक्षेत.....शिक्षकमित्र परिवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/astro/maza-adhyatma/spiritual-stories/observations/articleshow/71050539.cms", "date_download": "2019-11-21T23:47:17Z", "digest": "sha1:WJL3JZDST4V6G7MYIQ4R7D6IXXJIT3OM", "length": 22178, "nlines": 260, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "spiritual stories News: मितींमधील निरीक्षण - observations | Maharashtra Times", "raw_content": "\nप्रा. डॉ. सुजय पाटील\nप्रा. आर. एस. जैन\nडॉ. वीरा राठोड सारेच पाय मातीचे..\nडॉ. न. म. जोशी\nडॉ. सु. भि. वराडे\nप्रा. डॉ. यशवंत पाटणे\nप्रा. डॉ. यशवंत पाटणे\nप्रा. डॉ. रमेश जाधव\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'WATCH LIVE TV\nरस्त्यात गर्दी जमा होत होती. म्हणजे काहीतरी घडलं होतं. मानवी स्वभावाला अनुसरून लोक कुतूहलानं डोकावून बघत होते. गर्दीतला एक मुलगा शेजारच्या इमारतीत राहणारा होता. त्याला काय घडलंय, ते नीट दिसेना; तेव्हा तो मित्राला म्हणाला, 'चल, आपण वर जाऊन गॅलरीतून बघू; म्हणजे नीट दिसेल.' लगेच वरच्या मजल्यावर जाऊन गॅलरीतून त्या मुलांनी पाहिलं. एका दुचाकी आणि चारचाकीचा अपघात झाला होता आणि चूक कोणाची, यावरून वाद चालू होता. ते दृश्य त्यांना वरून नीट दिसायला लागलं.\nरस्त्यात गर्दी जमा होत होती. म्हणजे काहीतरी घडलं होतं. मानवी स्वभावाला अनुसरून लोक कुतूहलानं डोकावून बघत होते. गर्दीतला एक मुलगा शेजारच्या इमारतीत राहणारा होता. त्याला काय घडलंय, ते नीट दिसेना; तेव्हा तो मित्राला म्हणाला, 'चल, आपण वर जाऊन गॅलरीतून बघू; म्हणजे नीट दिसेल.' लगेच वरच्या मजल्यावर जाऊन गॅलरीतून त्या मुलांनी पाहिलं. एका दुचाकी आणि चारचाकीचा अपघात झाला होता आणि चूक कोणाची, यावरून वाद चालू होता. ते दृश्य त्यांना वरून नीट दिसायला लागलं.\nबरोबरच आहे. एखाद्या घटनेचं नीट निरीक्षण करायला, एखादी गोष्ट नीट समजून घ्यायला, त्या गोष्टीपेक्षा वरच्या पातळीवर गेलं, तर निरीक्षण किंवा अवलोकन अधिक चांगल्या प्रकारे होत असतं. मितींच्या (डायमेन्शन्स) भाषेत बोलायचं झालं, तर जास्त मितींमधे असणारा निरीक्षक, कमी मितींमधे घडणाऱ्या घटनेचं अवलोकन जास्त चांगल्या प्रकारे करू शकतो. उदाहरणार्थ, दोरीवरून चालणारी मुंगी ही एका मितीत घडणारी घटना आहे. ती मुंगी फक्त दोरीवरून पुढे-मागे जाऊ शकेल. त्याचं निरीक्षण करणारा निरीक्षक त्याच दोरीवरून चाललेला असेल, तर तोदेखील एका मितीतच हालचाल करू शकेल. त्याला मुंगीच्या हालचालीचं नीट निरीक्षण करता येणार नाही. निरीक्षक दोन मितींमधे असेल, तर निरीक्षण चांगल्या प्रकारे होईल. दोन मितींमधे; म्हणजे तो दोरा ज्या पृष्ठभागाचा किंवा प्रतलाचा भाग आहे, असा दोन मिती असलेला पृष्ठभाग. अशा पृष्ठभागावरच्या निरीक्षकाला या मुंगीचं निरीक्षण चांगल्या प्रकारे करता येईल. आता या पृष्ठभागावर घडणाऱ्या हालचालीचे निरीक्षण त्याच पृष्ठभागावर असलेल्या निरीक्षकाला नीट करता येणार नाही. समजा त्याच मुंगीला दोरीवरून एका रेषेत जाण्याऐवजी जमिनीवर फिरण्याची मुभा दिली, तर जमिनीच्या समपातळीत राहून मुंगीची हालचाल नीट कळणार नाही. तीन मितींच्या अवकाशामधे असलेला निरीक्षक जास्त चांगलं निरीक्षण करेल. जसे खुर्चीवर बसलेला माणूस हा तीन मितींमधे असणारा निरीक्षक आहे. तो जमिनीवरून जाणाऱ्या मुंगीच्या हालचालीचं निरीक्षण व्यवस्थित करू शकेल.\nआपण तीन मितींच्या अवकाशात जगतो. पूर्वी जेव्हा विज्ञानामधे चौथ्या मितीची चर्चा व्हायला सुरुवात झाली, तेव्हा कित्येक लोकांना ही चौथी मिती शोधण्याच्या कल्पनेनं झपाटून टाकलं होतं. त्या काळात अनेक डोळे, अनेक नाकं वगैरे असणारी आणि त्यामुळे विचित्र वाटणाऱ्या माणसांची चित्रं काढली गेली. असं म्हणतात, अवकाश आणि काळ (स्पेस + टाईम) अशा चार मितींमधून निरीक्षण करणाऱ्या निरीक्षकाला तीन मितींमधे असलेली व्यक्ती सर्व बाजूंनी कशी दिसेल, याचं चित्रण करण्याचा तो एक प्रयत्न होता. अधिक वरच्या पातळीवरून केलेलं निरीक्षण अधिक चांगलं होतं, ही कल्पना इतर ठिकाणी लावून बघितली तर\nजसे एखाद्या व्यक्तीच्या वागण्याचा, बोलण्याचा अर्थ लावायचा असेल, तर ती व्यक्ती ज्या कुटुंबाचा भाग आहे, त्या कुटुंबाची पार्श्वभूमी समजून घेतल्यास त्या व्यक्तीच्या वागण्याचा अर्थ नीट लागेल. एखाद्या कुटुंबाची वागणूक समजून घ्यायची असेल, तर ते कुटुंब ज्या समाजाचा भाग आहे, त्या समाजाचं वागणं समजून घ्यावं लागेल. त्या समाजाचं वर्तन समजून घ्यायचं असेल, तर तो समाज ज्या देशाचा भाग आहे, त्या देशाची संस्कृती, परंपरा विचारात घ्यावी लागेल. त्या देशाला समजून घेण्यासाठी तो देश ज्या खंडाचा भाग आहे, त्या खंडाची वैशिष्ट्यं समजावून घ्यावी लागतील आणि मग सगळ्या पृथ्वीवरच्या मानवजातीचा विचार करावा लागेल. पृथ्वी नावाच्या ग्रहाचा विचार करताना सूर्यमालेचा आणि सूर्यमालेचा विचार करता करता साऱ्या विश्वाच्या पसाऱ्यापर्यंत आपण येऊन पोहोचू. मग विश्वाच्या दृष्टीनं सगळी मानवजातच किती लहान आहे, याची जाणीव होईल. या कोट्यवधींच्या संख्येत असलेल्या मानवजातीमधील एक मर्त्य मनुष्यप्राणी म्हणून, एकेक माणूस किती मीपणा करतो, याचं नवल वाटेल. त्यानंतर कदाचित माणसं रोजच्या जगण्यातील स्वार्थ आणि हेवेदावे विसरतील.\nप्रा. सुनेत्रा मराठे:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nइतर बातम्या:मितींमधील निरीक्षण|माझं अध्यात्म|प्रा. सुनेत्रा मराठे|spiritual stories|Dimension\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\n'असा' झाला गायिका गीता माळी यांच्या कारला अपघ...\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nआजचं राशी भविष्य: दि. २१ नोव्हेंबर २०१९\nमुंबईच्या रस्त्यावर धावतेय भन्नाट रिक्षा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nSPG सुरक्षा हटवण्याच्या निर्णयावर प्रियंका गांधींची 'ही' प्र...\n'अशी' आहे जीप कॉम्पास ट्रेलहॉक\nमी दलितविरोधी वक्तव्य केले नाही: बाबा रामदेव\nभाजपच्या नेतृत्वात झारखंड नक्षलवादी मुक्त झाला: शहा\nमथुरेत माकड सफारी सुरू करा; हेमामालिनी यांची उपरोधिक मागणी\n९३ टक्के भारतीयांना H4 अंतर्गत अमेरिकेत व्हिसा\nआजचे मराठी पंचांग: शुक्रवार, २२ नोव्हेंबर २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. २२ नोव्हेंबर २०१९\nToday Rashi Bhavishya - आज��ं राशी भविष्य: दि. २१ नोव्हेंबर २०१९\n२१ नोव्हेंबर २०१९ चे वार्षिक राशीभविष्य\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.discovermh.com/saints-of-maharashtra-list/", "date_download": "2019-11-21T23:39:28Z", "digest": "sha1:VYV5OJHSTICYYNUIXYG7IGLOB6SLI7SP", "length": 11892, "nlines": 231, "source_domain": "www.discovermh.com", "title": "महाराष्ट्रातील संत | Discover Maharashtra", "raw_content": "\nमराठी ऐतिहासिक PDF पुस्तके\nमराठी ऐतिहासिक PDF पुस्तके\nHome महाराष्ट्राची संस्कृती महाराष्ट्रातील संत\nमहाराष्ट्राला संतांची पुरातन परंपरा आहे. या संतांनी महाराष्ट्राला व मराठी भाषेला वाङ्मयाचा मोठा वारसा दिला आहे. सामान्य माणसाला त्यांनी विनाकारण शांतताभंग न करता मंदिरात सावकाश भजन करण्यास सांगितले आहे. पूर्वी महाराष्ट्रावर मुगलांचे राज्य होते त्या काळात सामान्य माणूस आपले कामे सोडून देवाच्या नावाचा जप करत बसे. मराठी संतांनी त्याला वारकरी संप्रदायाचे महत्त्व पटवून दिले व संप्रदायाला जगभर पसरवले.\nपंढरपूर येथे यमाई तुकाई तलावाच्या काठावर ‘नमामि चंद्रभागा योजने’अंतर्गत येणाऱ्या तुळशी उद्यानाच्या भिंतीवर चित्रमय संतमेळा साकारला आहे. अडीच एकर क्षेत्रातील काही भागावर हे उद्यान वसले असून, त्याच्या संरक्षण भिंतीवर २१ संतांच्या चरित्राची चित्रमालिका मुंबईच्या ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्ट’च्या विद्यार्थ्यांनी साकारली आहे.\nआपल्याकडे काही माहिती असेल तर नक्की कमेंट करा.\nमहाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.\nमोडीची गोडी भाग १० र ची करामत, मात्रांचे प्रकार\nगुढीपाडवा – इतिहासाच्या पानातून\nसिंधुदुर्ग | कणकवलीमधील खारेपाटणची कालभैरव जत्रा\nसंत श्री तुकाराम महाराज मंदिर, देहू\nSADASHIV JIJABA AMRALE on बा रायगड परिवार महाराष्ट्र\nCHANDRASHEKHAR MADHAV KIRTANE on मराठी ऐतिहासिक पुस्तके PDF स्वरुपात\nArun Shinde on संपूर्ण ज्ञानेश्वरी PDF स्वरूपात\nRahul nalawade on शिवाजी महाराजांचे आरमार | भाग १\nमहाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे. वरील विषयाला अनुसरून आपल्याकडे काही लेख कोणत्याही भाषेत असतील तर आम्हाला नक्की पाठवा ते तुमच्या नावासह टाकण्यात येतील.\nलेख पाठवण्यासाठी येथे क्लिक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/gadget-news/mobile-phones/10-popular-smartphones-that-can-be-hacked/articleshow/71991090.cms", "date_download": "2019-11-21T23:53:32Z", "digest": "sha1:E3NXJFTD5CWVP67ECC3J3ORAK6UAOUQN", "length": 13823, "nlines": 162, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "phone spying: 'या' १० प्रसिद्ध फोनमध्ये हॅकिंग सहज शक्य - 10 popular smartphones that can be hacked | Maharashtra Times", "raw_content": "\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'WATCH LIVE TV\n'या' १० प्रसिद्ध फोनमध्ये हॅकिंग सहज शक्य\nनुकत्याच समोर आलेल्या एका रिपोर्टनुसार १० प्रसिद्ध अँड्रॉईड स्मार्टफोनला हॅक करुन त्यातील माहितीची हेरगिरी केली जाऊ शकते. ब्लूटूथ आणि यूएसबीचा वापर करुन हेरगिरी केली जाऊ शकते, असा दावा सुरक्षा संशोधकांनी केला आहे. हेरगिर अँड्रॉईड स्मार्टफोनमध्ये एटी कमांडचा वापर करुन युझर्सच्या खाजगी डेटावर निगराणी ठेवतात. बेसबँड सॉफ्टवेअरशी कम्युनिकेट करण्यासाठी अँड्रॉईडमध्ये एटी कमांडचा वापर केला जातो.\n'या' १० प्रसिद्ध फोनमध्ये हॅकिंग सहज शक्य\nनवी दिल्ली : नुकत्याच समोर आलेल्या एका रिपोर्टनुसार १० प्रसिद्ध अँड्रॉईड स्मार्टफोनला हॅक करुन त्यातील माहितीची हेरगिरी केली जाऊ शकते. ब्लूटूथ आणि यूएसबीचा वापर करुन हेरगिरी केली जाऊ शकते, असा दावा सुरक्षा संशोधकांनी केला आहे. हेरगिर अँड्रॉईड स्मार्टफोनमध्ये एटी कमांडचा वापर करुन युझर्सच्या खाजगी डेटावर निगराणी ठेवतात. बेसबँड सॉफ्टवेअरशी कम्युनिकेट करण्यासाठी अँड्रॉईडमध्ये एटी कमांडचा वापर केला जातो.\nया रिपोर्टनुसार, IMEI आणि IMSI नंबर मिळवण्यासाठी, फोन कॉल रोखण्यासाठी, हे फोन कॉल्स इतर नंबरवर वळवण्यासाठी, कॉलिंग फीचर ब्लॉक करण्यासाठी आणि इंटरनेट बंद करण्यासाठी एटी कमांडचा वापर केला जाऊ शकतो. या रिपोर्टमध्ये त्या १० अँड्रॉईड फोनच���ही यादी देण्यात आली आहे, ज्याची हेरगिरी केली जाऊ शकते.\nसर्व स्मार्टफोनमध्ये एक बेसबँड प्रोसेसर (सेल्युलर मॉडेम) आणि अॅप्लिकेशन प्रोसेसर (AP) चा समावेश असतो. एपी एक साधारण प्रोसेसर आहे, तर बेसबँड प्रोसेसरचा वापर सेल्युलर कनेक्टिव्हीटीसाठी रेडिओ संबंधी कामासाठी होतो. एप्लिकेशन प्रोसेसरकडून बेसबँड प्रोसेसरला कनेक्ट होण्यासाठी एटी कमांड जारी केली जाते.\nजेव्हा स्मार्टफोन Apps आणि फोनमधील इतर फीचर्सवर एटी कमांड पाठवण्यासाठी अडथळा येतो, तेव्हा अँड्रॉईड स्मार्टफोन्समध्ये यूएसबी आणि ब्लूटूथला यात प्रवेश (Access) दिला जातो. हॅकर्सकडून याच टेक्निकचा वापर केला जातो. १४ पेक्षा जास्त एटी कमांड आहेत, ज्याद्वारे फोन हॅक केला जाऊ शकतो, असं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.\nRedmi Note 8 वर आज आकर्षक ऑफर्स\n कोणाचा डेटा प्लान बेस्ट\nरियलमीचे सीईओच आयफोन वापरताना सापडले\nअँँड्रॉइड फोनसाठी गुगलचे नवे स्मार्ट डिस्प्ले फीचर\nभारतीय हवाई दलाच्या गेमवर गुगल फिदा; 'बेस्ट गेम'साठी शिफारस\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\n'असा' झाला गायिका गीता माळी यांच्या कारला अपघ...\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\n'अशी' आहे जीप कॉम्पास ट्रेलहॉक\nमी दलितविरोधी वक्तव्य केले नाही: बाबा रामदेव\nभाजपच्या नेतृत्वात झारखंड नक्षलवादी मुक्त झाला: शहा\nमथुरेत माकड सफारी सुरू करा; हेमामालिनी यांची उपरोधिक मागणी\n९३ टक्के भारतीयांना H4 अंतर्गत अमेरिकेत व्हिसा\nआयफोन ११ सीरिजसाठी खास बॅटरी केस\nमोबाइल इंटरनेट १ डिसेंबरपासून महागणार\nमुंबईः शाओमीच्या 'या' स्मार्टफोनला अचानक आग\nभारतीय रोज सरासरी अडीच तास पाहतात व्हिडिओ\n३५ मिनिटांत फुल्ल चार्ज होणार रियलमीचा हा फोन\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n'या' १० प्रसिद्ध फोनमध्ये हॅकिंग सहज शक्य...\n'वीवो एस५' सीरिज १४ नोव्हे���बरला होणार लाँच...\nसॅमसंग: 'या' दोन फोनच्या किंमतीत भरघोस कपात...\nकोणतं App तुमची माहिती वापरतंय\nएअरटेलचे नव्या ग्राहकांसाठी बेस्ट प्लान...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B7_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%BE", "date_download": "2019-11-21T23:49:43Z", "digest": "sha1:X3627S4IOLYFFMUXRFHOECHJ462NPK5R", "length": 3959, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अमीष साहेबा - विकिपीडिया", "raw_content": "\nअमीश महेशभाई साहेबा (नोव्हेंबर १५, इ.स. १९५९:अमदावाद, गुजरात, भारत - ) हा भारतीय क्रिकेट पंच आहे. साहेबा गुजरातकडून रणजी करंडक स्पर्धेत फलंदाज म्हणूनही खेळला.\nसाहेबाने डिसेंबर १२, इ.स. २००८ रोजी पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय सामन्यात पंचगिरी केली.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९५९ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०५:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/kutumbkatta-news/monsoon-mobile-security-issues-1910930/", "date_download": "2019-11-22T01:02:14Z", "digest": "sha1:CSDNFKOUKHPIC22KFK54NKV5M2JWC4ZD", "length": 13628, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Monsoon Mobile Security Issues | मोबाइल भिजला तर.. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनायजेरियन नागरिकांना घर भाडय़ाने देणाऱ्या ५ जणांवर गुन्हा\nसिडकोच्या घरांची सोडत आगरी कोळी भवनात\nवाहतूक कोंडीवरून नगरसेवक आक्रमक\nकांदा दराची चढाई सुरूच\nधुळ्यात महाआघाडीचा प्रयोग यशस्वी होणार\nमोबाइल भिजू देऊ नये किंवा त्याचा पाण्याशी संपर्क होऊ न देणे, हा सर्वोत्तम उपाय आहे.\nपावसाळा सुरू होताच दरवर्षी मोबाइलच्या सुरक्षिततेची समस्या भेडसावू लागते. मोबाइलच्या बाह्य भागाचे लॅमिनेशन करणे, प्लास्टिकच्या पिशवीत तो व्यवस्थित गुंडाळणे, पावसातून जाता-येता तो न हाताळणे अशा प्रकारची खबरदारी आपण सर्वच जण आवर्जून घेतो; परंतु एवढे करूनही आपला मोबाइल अजिबात भिजणार नाही, याची शाश्वती देता येत नाही. एखाद्या मुसळधार पावसात किंवा अचानक आलेल्या सरींमध्ये मोबाइलही ‘न्हाऊन’ निघतो आणि मग चिंता सतावते, आता याचे काय करायचे\nअसा प्रश्न आपल्यापैकी प्रत्येकाला दरवर्षीच्या पावसाळय़ात एकदा तरी पडतो. खरे म्हणजे, मोबाइल भिजू देऊ नये किंवा त्याचा पाण्याशी संपर्क होऊ न देणे, हा सर्वोत्तम उपाय आहे.\nमात्र चुकून मोबाइल भिजलाच तर तुम्हाला या गोष्टी करून आपल्या मोबाइलचा ‘जीव’ वाचवता येईल.\n* मोबाइल बंद करा आणि उभा ठेवा.सिम कार्ड आणि मायक्रो एसडी कार्ड बाहेर काढून ठेवा.\n* जर तुमच्या फोनमधील बॅटरी वेगळी करता येणारी असेल तर बॅटरी काढून बाजूला ठेवा. मात्र ‘नॉन रिमूव्हेबल’ बॅटरी असेल तर ती बळजबरीने मोबाइलपासून वेगळी करण्याचा प्रयत्न करू नका.\n* कोरडय़ा कपडय़ाने किंवा कागदी नॅपकिनने फोन पुसून घ्या. पुसताना मोबाइलवरील पाणी अलगद टिपा. घाईने किंवा रगडून मोबाइल पुसण्याच्या प्रयत्नात मोबाइलच्या स्क्रीनवर ओरखडे निर्माण होण्याची किंवा पाणी आतल्या भागात शिरण्याची शक्यता असते.\n* सिम कार्ड, मेमरी कार्ड किंवा चार्जिगसाठीच्या ‘स्लॉट’मध्ये गेलेले पाणी फुंकर मारून किंवा छोटय़ा ‘ब्लोअर’च्या मदतीने बाहेर काढा.\n* मोबाइल फोन कोरडा करण्यासाठीचे विशेष ‘पाऊच’ बाजारात मिळतात. त्यांची मदत घ्या.\n* मोबाइल पूर्णपणे सुकल्याखेरीज त्यात सिम कार्ड किंवा मेमरी कार्ड टाकू नका. तसेच तो चार्ज करण्याचा प्रयत्नही करू नका.\n* कोरडा झालेला फोन सुरू केल्यानंतर स्क्रीन, आवाजाची बटणे, चार्जिग पोर्ट तपासून पाहा. कॅमेरा, स्पीकर यांचीही चाचणी घ्या.\nतुमचा मोबाइल पाण्यात भिजल्याने बंद पडला तर मोबाइलच्या आकारापेक्षा मोठय़ा वाटीत वा भांडय़ात तांदूळ घेऊन त्यात किमान २४ तास मोबाइल बुडवून ठेवा. तांदूळ मोबाइलवरील पाणी पूर्णपणे शोषून घेतो. साधारण २४ तासांत तुमचा मोबाइल पूर्णपणे कोरडा होईल. त्यानंतरही तो सुरू न झाल्यास आणखी काही तास तांदळात तो बुडवून ठेवा. ही प्रक्रिया अधिक वेगवान करायची असेल तर तुम्ही तांदळाऐवजी सिलिका जेलचा वापरही करू शकता. ‘सिलिका जेल’चे पाकीट आजकाल अनेक नव्या वस्तूंमध्ये आढळते. नव्या पाकीटबंद वस्तूंमध्ये निर्माण होणारे बाष्प शोषून घेण्याचे काम सिलिका जेल करतात.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nVIDEO : शिवाजी नाही, तर छत्रपती शिवाजी म��ाराज म्हणा...\nशिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याबद्दल शरद म्हणतो, 'नजरेचा इशारा इकडे तिकडे झाला तरी...'\n'या' बॉलिवूड अभिनेत्रीचे होते पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत अफेअर\nया देशात सापडला ९० वर्षांपूर्वीचा मिकी माऊस\n‘तान्हाजी'च्या ट्रेलर लाँचला पत्रकाराने तैमुरबद्दल विचारला 'हा' मजेदार प्रश्न, सैफ म्हणाला...\nबनावट नोटांप्रकरणी एकही गुन्हा दाखल नाही\n‘कर्करोग योद्धय़ां’कडून राज्यात २०३४ शस्त्रक्रिया\nअमित शहांकडून झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अयोध्येचा मुद्दा\nभारतीय क्रिकेटमध्ये गुलाबी क्रांती\nयूएनएससीमध्ये पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित\n‘देशातील राष्ट्रीय महामार्गाच्या ५६६ प्रकल्पांना विलंब’\nकाश्मीरमध्ये दुकाने, व्यापारी संकुले दुसऱ्या दिवशीही बंद\nकेंद्र सरकारच्या नोकऱ्यांमधील ७ लाख पदे रिक्त\n‘काश्मीरमध्ये संपूर्ण निर्बंध असल्याचा आरोप करणाऱ्या याचिका चुकीच्या’\nप्रकाशझोतातील कसोटीकडे मनोरंजन म्हणून पाहू नये\n\"नथुराम गोडसे आमच्या मनात\" म्हणत सुभाषचंद्र बोस यांच्या पणतीने केली पूजा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://m.transliteral.org/keywords/vasudevanand.saraswati/word", "date_download": "2019-11-22T00:04:56Z", "digest": "sha1:7MY6ITS2WCLSRTANI46KNQ6UEWQJOVDN", "length": 5695, "nlines": 59, "source_domain": "m.transliteral.org", "title": "Keyword - vasudevanand saraswati", "raw_content": "\nवासुदेवानन्दसरस्वती टेंभेस्वामीकृत - स्त्रीशिक्षा\nश्री.प.प.वासुदेवानन्दसरस्वती टेंभेस्वामी यांनी स्त्रीयांना अतिशय मार्मिक उपदेश केला आहे.\nस्त्रीशिक्षा - प्रकरण १ लें\nश्री.प.प.वासुदेवानन्दसरस्वती टेंभेस्वामी यांनी स्त्रीयांना अतिशय मार्मिक उपदेश केला आहे.\nस्त्रीशिक्षा - प्रकरण २ रें\nश्री.प.प.वासुदेवानन्दसरस्वती टेंभेस्वामी यांनी स्त्रीयांना अतिशय मार्मिक उपदेश केला आहे.\nस्त्रीशिक्षा - प्रकरण ३ रें\nश्री.प.प.वासुदेवानन्दसरस्वती टेंभेस्वामी यांनी स्त्रीयांना अतिशय मार्मिक उपदेश केला आहे.\nस्त्रीशिक्षा - बायकांनीं म्हणावयाचें गीत\nश्री.प.प.वासुदेवानन्दसरस्वती टेंभेस्वामी यांनी स्त्रीयांना अतिशय मार्मिक उपदेश केला आहे.\nश्री.प.प.वासुदेवानन्दसरस्वती टेंभेस्वामी यांनी स्त्रीयांना अतिशय मार्मिक उपदेश ���ेला आहे.\nश्री.प.प.वासुदेवानन्दसरस्वती टेंभेस्वामी यांनी स्त्रीयांना अतिशय मार्मिक उपदेश केला आहे.\nश्री.प.प.वासुदेवानन्दसरस्वती टेंभेस्वामी यांनी स्त्रीयांना अतिशय मार्मिक उपदेश केला आहे.\nस्त्रीशिक्षा - सौभाग्यसुंदरी पद\nश्री.प.प.वासुदेवानन्दसरस्वती टेंभेस्वामी यांनी स्त्रीयांना अतिशय मार्मिक उपदेश केला आहे.\nस्त्रीशिक्षा - सासुरवास पद\nश्री. प. प.वासुदेवानन्दसरस्वतीकृत श्रीगुरुचरित्रकाव्य\nटेंभेस्वामीकृत - प्राकृत मनन\nश्री. प. प.वासुदेवानन्दसरस्वतीकृत श्रीगुरुचरित्रकाव्य\nप्राकृत मनन - अध्याय पहिला\nश्री. प. प.वासुदेवानन्दसरस्वतीकृत श्रीगुरुचरित्रकाव्य\nप्राकृत मनन - अध्याय दुसरा\nश्री. प. प.वासुदेवानन्दसरस्वतीकृत श्रीगुरुचरित्रकाव्य\nप्राकृत मनन - अध्याय तिसरा\nश्री. प. प.वासुदेवानन्दसरस्वतीकृत श्रीगुरुचरित्रकाव्य\nप्राकृत मनन - अध्याय चवथा\nश्री. प. प.वासुदेवानन्दसरस्वतीकृत श्रीगुरुचरित्रकाव्य\nप्राकृत मनन - अध्याय पांचवा\nश्री. प. प.वासुदेवानन्दसरस्वतीकृत श्रीगुरुचरित्रकाव्य\nप्राकृत मनन - अध्याय सहावा\nश्री. प. प.वासुदेवानन्दसरस्वतीकृत श्रीगुरुचरित्रकाव्य\nप्राकृत मनन - अध्याय सातवा\nश्री. प. प.वासुदेवानन्दसरस्वतीकृत श्रीगुरुचरित्रकाव्य\nप्राकृत मनन - अध्याय आठवा\nश्री. प. प.वासुदेवानन्दसरस्वतीकृत श्रीगुरुचरित्रकाव्य\nप्राकृत मनन - अध्याय नववा\nश्री. प. प.वासुदेवानन्दसरस्वतीकृत श्रीगुरुचरित्रकाव्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://m.transliteral.org/pages/z150510233631/view", "date_download": "2019-11-22T00:07:59Z", "digest": "sha1:THVO5NMTKXZ5GFHAULNCYXURF2Z5QJDI", "length": 1786, "nlines": 26, "source_domain": "m.transliteral.org", "title": "मंगलमय प्रेमकवन - सृष्टि निमाली स्वर्गहि नु...", "raw_content": "\nमंगलमय प्रेमकवन - सृष्टि निमाली स्वर्गहि नु...\nबालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.\nसृष्टि निमाली स्वर्गहि नुरलें, प्रेम मात्र मंगलमय भरलें;\nतेज हरपलें तम मालवलें, उन्मनींत’ मन तन्मय मुरलें.\nजागृति नव्हती, स्वप्नहि नव्हतें, भाव मनोश स्फुरले तेथें;\nसूरहि नव्हते, शब्दहि नव्हते, गीतच हृदयंगम बनलें तें\nसृष्टि पातली, स्वर्गहि आले, तेज - तमांचें मीलन झालें\nसूर उदेले, शब्द निघाले, विश्व कवन तें ऐकुनि धालें.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A4%BE_%E0%A4%A7%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2019-11-22T00:17:02Z", "digest": "sha1:FP2BLLZA533ZTQ2E5BFN3HP5R3H54ZW2", "length": 4715, "nlines": 109, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नेहा धुपिया - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nऑगस्ट २७, इ.स. १९८०\nफेमिना मिस इंडिया (२००२)\nनेहा धुपिया (ऑगस्ट २७, इ.स. १९८०:कोची, केरळ, भारत - ) ही भारतीय अभिनेत्री आहे. ही फेमिना मिस इंडियाची २००२सालची विजेती आहे.\nइ.स. १९८० मधील जन्म\nफेमिना मिस इंडिया विजेत्या\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ सप्टेंबर २०१७ रोजी ०८:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/sanjay-raut-critisise-opposition-party/", "date_download": "2019-11-22T00:31:05Z", "digest": "sha1:WUU35PFGMQPPJ7DWTGWB6AT4VYBDF45Z", "length": 8889, "nlines": 92, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "\"लोकसभा निवडणुकीनंतर विरोधक आहेत का नाही हे मी शोधतोय\"", "raw_content": "\nफडणवीसांनी सरकार स्थापनेसाठी राज्यपालांना 2014 ला संख्याबळाची आकडेवारीच दिली नव्हती\nमुख्यमंत्रिपदाबाबत काहीही ठरलेलं नाही- पृथ्वीराज चव्हाण\nमहाविकासआघाडी सरकारमध्ये या नेत्यांना ‘लाल दिवा’ मिळण्याची शक्यता\nराष्ट्रवादीला अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद मिळणार\nकाँग्रेसकडून उपमुख्यमंत्रिपदासाठी ‘या’ नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब\n“उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनायचं आहे हे माहीत असतं तर भाजपने पाठिंबा दिला असता”\nप्रज्ञा ठाकूर यांना संरक्षण मंत्रालयाच्या समितीत मोठी जबाबदारी\nराष्ट्रवादीला अडिच वर्षे मुख्यमंत्रिपद देणार का\nशिवसेनेसोबत गेल्यास काँग्रेस महाराष्ट्रात ‘दफन’ होईल; काँग्रेसच्या नेत्याचं भाकित\n‘महाशिवआघाडी’ नावावर काँग्रेस-राष्ट्रवादीचा आक्षेप; सुचवलं ‘हे’ नाव\nThodkyaat - थोडक्यात - बातमी जशी आहे तशी\n“लोकसभा निवडणुकीनंतर विरोधक आहेत का नाही हे मी शोधतोय”\n“लोकसभा निवडणुकीनंतर विरोधक आहेत का नाही हे मी शोधतोय”\nनाशिक | लोकसभा निवडणुकीनंतर विरोधक आहेत का नाही हे मी शोधतोय, असं म्हणत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी विरोधकांना चिमटा काढला आहे .\nचार वर्ष विरोधकांची भूमिका शिवसेनेनं घेतली होती तेव्हा विरोधक काय झोपले होते का असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.\nकाही पक्षांना देशात आणि राज्यात अध्यक्ष मिळेना. त्यांनी जाहिरात दिली आहे अध्यक्ष पाहिजेत. त्यामुळे काही थोडेफार राहिलेले पक्ष ते देखील काही दिवसांमध्ये भाजप-शिवसेेनेमध्ये विलीन होतील, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.\nदरम्यान, शिवसेना सत्तेत असो वा नसो नेहमी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवते, असं संजय राऊत म्हणाले आहेत.\nसत्तेचं काय होईल माहित नाही… पण सत्तेचा जोकर…\nहिंदुत्वाला मत दिलं अन् ते वाया गेलं; उद्धव ठाकरेंविरोधात…\n-जॉन सीनाने शेअर केलेल्या मीम्सवर शिल्पा शेट्टीने दिली ‘ही’ प्रतिक्रिया\nभुजबळांच्या अडचणी वाढल्या; ‘हा’ कट्टर समर्थकच आव्हान देण्याच्या तयारीत\n-श्रीदेवींची हत्या झाल्याच्या चर्चांवर बोनी कपूर म्हणतात…\n-मुंबई महापालिकेच्या ‘या’ निर्णयाला अभिनेता जॉन अब्राहमचा विरोध\n-वाढदिवसाला हारतुरे नको विद्यार्थ्यांना मदत करा; धनंजय मुंडेंचं आवाहन\nजॉन सीनाने शेअर केलेल्या मीम्सवर शिल्पा शेट्टीने दिली ‘ही’ प्रतिक्रिया\n“…म्हणून मुंबई महापालिकेविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करा”\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\nसत्तेचं काय होईल माहित नाही… पण सत्तेचा जोकर शिवसेनेच्याच हातात- गुलाबराव पाटील\nहिंदुत्वाला मत दिलं अन् ते वाया गेलं; उद्धव ठाकरेंविरोधात तक्रार दाखल\nशरद पवारांच्या नेतृत्वातील सरकार 5 वर्ष टिकेल; रोहित पवारांना विश्वास\nविंडिजविरुद्धच्या मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा, पाहा कुणाला मिळाली संधी\nओवैसींपाठोपाठ एनआरसीच्या मुद्द्यावरून देवेगौडांचं मोदी सरकार टीकास्त्र; म्हणाले…\nफडणवीसांनी सरकार स्थापनेसाठी राज्यपालांना 2014 ला संख्याबळाची आकडेवारीच दिली नव्हती\nअण्णा उठा उठा सत्ता गेली, आंदोलनाची वेळ आली; जितेंद्र आव्हाडांचा निशाणा\nखोदा पहाड, निकला चूहा; असदुद्दीन ओवैसींचा मोदी सरकारवर निशाणा\nत्या वादग्रस्त वक्���व्यावर बाबा रामदेव यांचा खुलासा; म्हणतात, ‘आंबेडकरांचे विचार तर देशाला फायद्याचे’\nजयपूर नको आम्हाला गोव्याला न्या; शिवसेनेच्या आमदारांची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://advrajjadhav.blogspot.com/2012/05/", "date_download": "2019-11-22T00:12:10Z", "digest": "sha1:R5NEVVXIB5Q3ZU6KSKIIUF2KGWZBMLEP", "length": 24849, "nlines": 154, "source_domain": "advrajjadhav.blogspot.com", "title": "ADV. RAJ JADHAV: May 2012", "raw_content": "\nमी अॅड.राज जाधव, बाबासाहेबांची लेखणी आणि शिवरायांची तलवार हाती घेऊन लढणारा एक तरुण, देव-धर्मासारख्या भाकड गोष्टीं ऐवजी \"फुले-शाहू-आंबेडकर\" यांच्या विचारांवर विश्वास ठेवणारा. आजवर ज्या माणसांनी बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी आपले आयुष्य खर्ची घातले त्या महापुरुषांना जातीच्या आणि रंगांच्या चौकटीतून बाहेर काढण्यासाठी हा छोटासा प्रयत्न. माझे विचार तुम्हालाही पटलेच पाहिजेत आणि तुम्हीही ते स्वीकारावे असा माझा आग्रह नाही. परंतु तुम्ही विचार करावा ही विनंती....\n१ ) मी, ब्रह्म, विष्णु आणि महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.\n२ ) मी, राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.\n३) मी, गौरी-गणपति इत्यादी हिन्दू धर्मातील देव देवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही\n४) देवाने अवतार घेतले यावर माझा विश्वास नाही.\n५ ) बुद्ध हा विष्णुचा अवतार होय हा खोटा आणि खोडसाळ प्रचार होय असे मी मानतो.\n६) मी श्राद्धपक्ष करणार नाही, पिंडदान करणार नाही.\n७) मी बुद्ध धम्माच्या विरुद्ध विसंगत कोणतेच आचरण करणार नाही.\n८) मी कोणतेही क्रियाक्रम ब्राह्मणाच्या हातून करवून घेणार नाही.\n९) सर्व मनुष्यमात्र समान आहेत असे मी मानतो.\n१०) मी समता स्थापन्याचा प्रयत्न करीन.\n११) मी भगवान बुद्धाने सांगितलेल्या अष्टांगिक मार्गाचा आवलंब करीन.\n१२) मी भगवान बुद्धाने सांगितलेल्या दहा पारमितांचे पालन करीन.\n१३) मी सर्व प्राणीमात्रावर दया करीन, त्यांचे लालन पालन करीन.\n१४) मी चोरी करणार नाही.\n१५) मी खोटे बोलणार नाही.\n१६) मी व्यभिचार करणार नाही.\n१७) मी नशायुक्त कोणत्याही पदार्थाचे सेवन करणार नाही.\n१८) प्रज्ञा , शील, व करूणा या बौद्धधम्माच्या तिन तत्वांची सांगड घालून मी माझे जीवन चालविन.\n१९) मी, माझ्या जुन्या मनुष्य मात्रांच्या उत्कार्शाला हानिकारक असनाऱ्या आणि मनुष्य मात्राला असमान व नीच मानना-या हिन्दू धर्माच��� त्याग करतो व बुद्ध धम्माचा स्वीकार करतो.\n२०) बुद्धधम्म हा सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे.\n२१) आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो.\n२२) इत:पर बुद्धाच्या शिकवनुकी प्रमाने वागेन अशी प्रतिज्ञा करतो.........\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरानी १४ ओक्टोम्बर १९५६ साली नागपूरच्या नागभूमित आपल्याला बौद्धधम्मदीक्षा देते वेळेस या बावीस प्रतिज्ञा दिल्या.\n(जो व्यक्ति या बावीस प्रतिज्ञानुसार आपले आचरण करतो तोच बाबासाहेबांचा खरा अनुयायी आणि तोच खरा आंबेडकरवादी........\nतुम्ही मराठे असाल, परंतु तुमची जात कोणती...\nतुम्ही मराठे असाल, परंतु तुमची जात कोणती...\nमहात्मा ज्योतिराव फुले कुणबी, माळी, मांग, महार या जातींचा उल्लेख एकत्रितपणे करतात,\nफुल्यांच्या संपूर्ण वाङ्मयात असे उल्लेख ठिकठिकाणी येतात. ‘ब्राह्मणांचे कसब' हा ग्रंथ फुले यांनी या\nजातींनाच अर्पण केला आहे. अर्पण पत्रिकेत फुले म्हणतात, ‘महाराष्ट्र देशांतील कुणबी, माळी, मांग, महार\nयांस हे पुस्तक ग्रंथकत्र्याने परम प्रीतीने नजर केले असे'. यावरून फुले यांची या जातींविषयी असलेली\nआपण मराठा-कुणबी हे एक असल्याविषयीचा महात्मा फुले यांचा अधिक स्पष्टपणे समोर येणारा अभिप्राय\nपाहणार आहोत. फुले यांचे ‘शेतकरयाचा असूड' हे पुस्तक जगप्रसिद्ध आहे. हे पुस्तक लिहित असताना फुले\nयांची अनेकांशी चर्चा झाली. त्यातील दोन गृहस्थांसोबत झालेल्या चर्चेचा तपशील ज्योतिरावांनी पुस्तकाच्या\nशेवटी परिशिष्टात दिला आहे. त्यातील पहिल्या परिशिष्टाचे शीर्षक आहे ‘खासा मराठा म्हणविणाराङ्क. हे\nशीर्षकच अन्वयर्थक आहे. फुले यांची लेखनकामाठी सुरू असताना एक गृहस्थ त्यांच्या घरी येतात.\nगृहस्थांसोबत झालेला चर्चेचा तपशील फुले यांनी या परिशिष्टात दिला आहे. त्यातील काही अंश पुढे देत\n‘‘त्यांनी (फुले यांच्याकडे आलेल्या गृहस्थाने) आपला मोहरा मजकडे फिरवून , आपणहूनच मला प्रश्न केला\nकी, तुम्ही मला ओळखले नाही काय\nमी म्हणालो, ‘‘नाही महाराज, मी तुम्हाला ओळखले नाही. माफ करा.''\nगृहस्थ म्हणाला, ‘‘मी मराठी कुळातील मराठी आहे.''\nमी - तुम्ही मराठे असाल, परंतु तुमची जात कोणती\nगृ. - ‘‘माझी जात मराठे''\nमी - ‘‘महाराष्ट्रात जेवढे म्हणून महारापासून तो ब्राह्मणापर्यंत लोक आहेत, त्या सर्वांसच मराठे म्हणतात.\nतरी तुम्ही अमुक जातीचे आहात याचा उलगडा तेवढ्यान��� होत नाही.''\nगृ. - ‘‘तर मी कुणबी आहे असे समजा.''\nमहात्मा फुले यांनी दिलेला हा संवाद इतका स्पष्ट आहे की, मराठा आणि कुणबी या जाती एकच आहेत, हे\nसांगण्यासाठी आणखी वेगळा पुरावा देण्याची गरजच राहिलेली नाही. ‘‘महाराष्ट्रात जेवढे म्हणून महारापासून\nतो ब्राह्मणापर्यंत लोक आहेत, त्या सर्वांसच मराठे म्हणतात.ङ्कङ्क हे महात्मा फुले यांचे वाक्य ऐतिहासिक\nसत्य आहे. महाराष्ट्रातील फौज कोणाच्याही नेतृत्वाखाली लढली, तरी तिला मराठा फौज असेच म्हटले जात\nअसे. कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्यातील प्रत्येक शिपाई हा मराठा\nम्हणूनच ओळखला जात होता. पेशवाईच्या काळात मराठे पाणिपतावर लढले. तेव्हा या फौजेला कोणी\nपेशव्यांची फौज म्हटले नाही. तिला मराठ्यांची फौज असेच म्हटले गेले. आजही महाराष्ट्राबाहेर मराठी\nलोकांना मराठे असेच म्हटले जाते. त्यामुळे मराठ्यांची खरी जात कुणबी हीच आहे, हे सिद्ध होते...\nसंत तुकारामांचा घोर अपमान....\nसंत तुकारामांचा घोर अपमान....\nमराठी माणसाबद्दल कायम तुच्छता पूर्वक लिहिणाऱ्या आणि त्यावर सवंग विनोद निर्मिती करून मराठी माणसाला हास्यास्पद बनवणाऱ्या पु ल देशपांडे ने महाराष्ट्राचे मानबिंदू असलेले संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची देखील कुचेष्टा केली, त्यांना देखील हास्यास्पद बनवले. परंतु बाजार बुणग्या पालखी वाहक खुशमस्कर्यानी पु ल च्या या संत द्रोहाचे सुध्धा कौतुकाच केले.\n\"विठ्ठल तो आला आला \" नावाचे पु ल चे एक संगीत प्रधान नाटक आहे. मुळात हें नाटक आहे की नाटिका हें कळायला मार्ग नाही हें कळायला मार्ग नाही मला वाटते पु ल ला संगीत नाटक लिहायचे असावे कारण या नाटकात स्वतः तुकारामाच नाही तर जो उठतो तो गायकी करतो. अगदी तुकारामांच्या पत्नी सुध्धा मला वाटते पु ल ला संगीत नाटक लिहायचे असावे कारण या नाटकात स्वतः तुकारामाच नाही तर जो उठतो तो गायकी करतो. अगदी तुकारामांच्या पत्नी सुध्धा बरे यात तुकारामाच्या मुळ अभंगाच्या जोडीला या पादऱ्या पेंद्याच्या ( म्हणजे पु ल च्या ) बुळकांड्याही वाचाव्या/पाहाव्या / एकाव्या लागतात ज्या तुकारामांच्या व्यक्तित्वा समोर अतिशय बालिश /बाष्कळ / आणि वडाच्या झाडावर उगवलेल्या बाडगुंळा सारख्या वाटतात .\nसंत तुकारामांच्या पत्नी एक कजाग / खाष्ठ / भांडखोर / आणि जवळ पास मानसिक संतुलन ढळलेली आडणी आणि आडमुठी बाई होती तिच्या सांज सकाळच्या कटकटीना वैतागूनच तुकोबा देव धर्माच्या मार्गी लागले असे तद्दन खोटे , तुकारामांच्या पत्नीची बदनामी करणारे आणि तुकारामाच्या संतत्व भूमिकेला खुजे पणा आणनारे प्रसंग या नाटकात आहेत. या शिवाय तुकाराम महाराजांच्या सोबतीला जे चार -पाच भक्त वारकरी -टाळकरी पात्र दाखवले आहेत त्यांची अवस्था तर आणखी बिकट आहे. कुणाला घरातून हाकलून दिले आहे. कुणी सगळी संपत्ती शान शोकात आणि तमाशात उडवल्या मुळे भणंग झाला आहे. तर कुणी लष्करात शिपाई होता पण \"लष्कराच्या भाकर्या भाजण्या पेक्षा इथे टाळ वाजवणे अधिक फायद्याचे \" असे तो म्हणतो.कारण काय तर \" इथे पोटोबा ही भरतो आणि विठोबाही घडतो \" प्रत्यक्ष तुकाराम महाराजांच्या शिष्याच्या तोंडी ही असी विचारसरणी दाखवण्या मागची विकृती एखाद्या \" देशपांड्याच्याच \"सडक्या जातीद्वेशी डोक्यात वळवळू शकते. या नाटकात नको त्या ठिकाणी विनोदी मखलाशीचे\nमेकुड काढून ते चार चौघात बोटावर खेळवत तोंडात टाकण्याचा घाणेरडे पणा पु ल ने अनेक प्रसंगात केला आहे . नको त्या ठिकाणी उंदरा सारखी शब्दांची उलटसुलट खुड बुड ( कोट्या) करून केवळ रसभंगच नव्हे प्रसंगाचे गांभीर्य जाऊन तुकारामाचा अपमान झाला आहे. तुकोबांचे शिष्य म्हणजे तर पु ल ळा नाटकातील विनोदी पात्रांना वाव वाटले की काय कुणास ठावूक ते अगदी गाथा पाण्यात बुडवतानाही \"पुलकित विनोद करतात \" मंबाजीचा रुबाब खलनायक मंबाजी ( जो ब्राम्हण आहे ) तो मात्र रुबाबदार आणि प्रभावी व तिखट चमकदार संवाद बोलताना दाखवला आहे. मंबाजी आणि तुकोबा जेव्हा एकमेका समोर येतात आणि \" तुक्या तू लोकांना वेदांचा चुकीचा अर्थ सांगतो ; तुझी ती थोतांडी बाडे डोहात बुडवली पाहिजेत \" असे म्हणतो. तेंव्हा तुकोबा उत्तरादाखल एक अवाक्षरही बोलत नाहीत . निमूट पणे गाथा घेवून इंद्रायणीच्या डोहाकडे चालू लागतात असा पराभूत प्रसंग दाखवला आहे. वास्तवात तुकारामांनी या वेळी आपली बाजू समर्थ पणे मांडून नंतर स्वतः गाथेचे विसर्जन केले होते. .....\nतुम्ही मराठे असाल, परंतु तुमची जात कोणती...\nसंत तुकारामांचा घोर अपमान....\nएक विद्रोही कवी...नामदेव ढसाळ....\nएक विद्रोही कवी... नामदेव ढसाळ.... नामदेव लक्ष्मण ढसाळ (जन्मः फेब्रुवारी १५, इ.स. १९४९ पुणे जिल्हा) मराठी दलित साहित्यातील परिवर्तन...\n बाबासाहेबांवरील काही निवडक कवींच्या कवितांचा संग्रह केलेला आहे, कविता वाचून स्फूर्ती आली पाहिजे हाच उद्देश...\nदेव देवळात नसते, देवळात पुजाऱ्याचं पोट असते...\nदेव देवळात नसते, देवळात पुजाऱ्याचं पोट असते..... एका गावात एक नवीन मंदिर बांधण्यात आले. त्यानिमित्त गाडगेबाबांना कीर्तनासाठी बोलावण्...\n काल सायंकाळी \" फेसबुक\" या सोशल वेबसाईटवर एका मित्राच्या \"ग्रुप\" मध्ये ...\nक्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे...\nक्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे... भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात अशा अनेक व्यक्ती आहेत की, ज्यांनी मोलाची कामगिरी बजावली, परंतु ते सर्व ...\nजमीन / मालकी हक्क / वारस विषयक हक्क काय आहेत \nजमीन/ मालकी हक्क/ वारस विषयक हक्क काय आहेत जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या प्रयोजनाकरीता जे रेकॉर्डस् ठेवले जातात त्यांना भुमि अभि...\nमिलिंद प्रश्न - भाग पहिला....\"नागसेन आयुष्मान रोहनची भेट\"...\nमिलिंद प्रश्न - भाग पहिला.... \"नागसेन आयुष्मान रोहनची भेट\"... \"मिलिंदपनहो\" म्हणजेच\" मिलिंद प्रश्न\" हा...\n जग बदल घालूनी घाव सांगून गेले मला भीमराव सांगून गेले मला भीमराव गुलामगिरीच्या या चिखलात\nएक वेदनामय दुपार.....आणि सोनबा येलवे.....\nएक वेदनामय दुपार.....आणि सोनबा येलवे..... 1939-1946 च्या काळात पनवेलच्या नाक्यावर घडून गेलेली ही वेदनामय, दारुण घटना.... हा का...\n१४ आक्टोंबर - धम्मचक्र प्रवर्तन दिन....\n१४ आक्टोंबर - धम्मचक्र प्रवर्तन दिन.... डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ आक्टोंबर १९५६ रोजी नागपूर येथील दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन...\nजिवाची बाजी लावणारा मी एक बाजीगर आहे...\nमनुवादाला विळखा घालणारा मी एक अजगर आहे...\nघेतला आहे आदर्श आता शिवबाच्या तलवारीचा...\nजतिवाद्याला गाडनारा मी एक भीम टायगर आहे..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4_%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2019-11-21T23:59:42Z", "digest": "sha1:AM5KLB2UJG5IVV2F4RSY7OHAIFROBBJF", "length": 3620, "nlines": 73, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सुशांत शेलार - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ��४ जुलै २०११ रोजी २३:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/undergraduate-graduate-and-post-graduate-students-are-giving-the-opportunity-for-internship-in-their-ministry/", "date_download": "2019-11-22T00:45:41Z", "digest": "sha1:V6OPWJPZIRSGE37Q2RD3XC6HFIA64RGI", "length": 16270, "nlines": 175, "source_domain": "policenama.com", "title": "undergraduate graduate and post graduate students are giving the opportunity for internship in their ministry | पदवीधरांसाठी खुशखबर ! मोदी सरकार देणार मंत्रालयात 'इंटर्नशीप'ची संधी, जाणून घ्या प्रक्रिया", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nमहापालिकेच्या अंदाजपत्रकात वाहनतळ उभारण्यासाठी मंजुर 12 कोटी रुपये सार्व. स्वच्छता…\n‘टॉप’ची ‘स्टार’ मायली सायरसनं बॉयफ्रेंडला रस्त्यावरच केलं…\n2014 ला सरकार स्थापनेसाठी फडणवीस सरकारने ‘संख्याबळा’ची आकडेवारी दिली…\n मोदी सरकार देणार मंत्रालयात ‘इंटर्नशीप’ची संधी, जाणून घ्या प्रक्रिया\n मोदी सरकार देणार मंत्रालयात ‘इंटर्नशीप’ची संधी, जाणून घ्या प्रक्रिया\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील प्रतिष्ठीत संस्थांमधून अंडर ग्रॅजुएट / ग्रॅजुएट / पोस्ट ग्रॅजुएट डिग्री किंवा संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मिनिस्टरी ऑफ न्यू अ‍ॅण्ड रिन्युएबल एनर्जी कडून इंटर्नशिप सुरु करण्यात येणार आहे. ही इंटर्नशिप भारतीय नागरिकांबरोबर परदेशात राहणारे भारतीय नागरिक करु शकतात. इंजिनिअरिंग, विज्ञान, प्रबंधन, कायदा आणि इतर क्षेत्रातील विद्यार्थी ही इंटर्नशिप करु शकतात.\nदोन ते सहा महिने करता येणार इंटर्नशिप\nइंटर्नशीप अंतर्गत विद्यार्थ्यांना ऑफ न्यू अ‍ॅण्ड रिन्युएबल एनर्जीमध्ये शोध, प्रबंध तसेच इतर गोष्टीसंबंधित प्रशिक्षण देण्यात येईल. त्यांना मिनिस्टरीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर काम करण्याची संधी मिळेल. मंत्रालयाची ही इंटर्नशिप दोन ते सहा महिन्यांची असेल. ही इंटर्नशिप अनपेड बेसिस वर करण्यात येईल. जेथे कोणत्याही प्रकारचे वेतन रक्कम देण्यात येणार नाही. प्लेसमेंटची देखील कोणतीही गॅरंटी नसेल.\nइंटर्नशिप संबंधित माहिती –\nयोजनेचे नाव – नॅशनल रिन्युएबल एनर्जी इंटर्नशिप (NREI) स्कीम\nहे विद्यार्थी करु शकतात अर्ज\nया इंटर्नशिपसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची किंवा संस्��ेची पदवी आवश्यक आहे, यासाठी इंजिनिअरिंग/ मॅनेजमेंट / लाॅ / सायन्स मधील ग्रॅजुएट, अंडर ग्रॅजुएट, पोस्ट ग्रॅजुएट विद्यार्थी अर्ज करु शकतात. परदेशी भारतीय विद्यार्थ्यांना देखील इंटर्नशिपची संधी आहे.\nया इंटर्नशिप करण्याचा मागे मंत्रालयाचा उद्देश्य विद्यार्थ्यांना मंत्रालयातील कामकाजाबाबत, कार्यक्रम आणि धोरणाबाबत, नवीकरणीय ऊर्जेचे मुद्दे आणि विश्लेषण, तंत्रिक रिपोर्ट, प्रौद्योगिकी उन्नती परियोजना, नीति बनवण्यासाठी योगदानबाबत माहिती देणे.\nएकावेळी 40 विद्यार्थी करु शकतात इंटर्नशिप\nया योजनेंतर्गत एका वर्षात जास्तीत जास्त 40 विद्यार्थी इंटर्नशिप करु शकतात. परंतू कोणत्याही कारणाने विद्यार्थ्याने मध्येच इंटर्नशिप सोडली तर त्यांना पुन्हा संधी देण्यात येणार नाही.\nइच्छुक विद्यार्थी मिनिस्टरी ऑफ न्यू अ‍ॅण्ड रिन्युएबल एनर्जीच्या ऑफिशिअल वेबसाइटवर www.mnre.gov.in.intern वर जाऊन अर्ज करु शकतात.\nशरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय\nमहिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण\n‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी\nबाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे\nवाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या\nदाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी\nचॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये\nतुपापेक्षा तेल आहे घातक \nअन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या\nबँक ऑफ महाराष्ट्र च्या पुणे विद्यापीठाच्या शाखेतर्फे ग्राहक-मेळावा संपन्न\nसातार्‍यातील शरद पवारांच्या सभेवर पुण्याचे खा. गिरीश बापट यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया\nना उद्घाटनाचा, ना बॅनरबाजीचा थाट, आ.संदिप क्षिरसागर यांनी बिंदूसरा नदी पात्रात एका…\nमहापालिकेच्या अंदाजपत्रकात वाहनतळ उभारण्यासाठी मंजुर 12 कोटी रुपये सार्व. स्वच्छता…\nPaytm युजर्ससाठी मोठी बातमी ‘या’ छोट्या चुकीमुळं होऊ शकतं तुमचं बँक…\nमोदी सरकारकडून घर बसल्या दरमहा ‘फिक्स’ कमाईची ‘सुवर्ण’संधी,…\n‘टॉप’ची ‘स्टार’ मायली सायरसनं…\nडीप नेक ‘क्रॉप टॉप’मध्ये अभिनेत्री मलायकानं…\nकमी कपड्यांसाठी ‘फेमस’ आहे ‘ही’…\n‘या’ सिनेमात अभिनेत्री जरीन खान साकारणार…\n‘या’ मॉडेलचे ‘HOT’ फोटो सोशलवर…\nना उद्घाटनाचा, ना बॅनरबाजीचा थाट, आ.संदिप क्षिरसागर यांनी बिंदूसरा नदी पात्रात एका…\nबीड : पोलीसनामा ऑनलाइन - कसलाही गाजावाजा न करता, उद्घाटनाचा, बॅनरबाजीचा थाट न करता आ. संदिप क्षिरसागर यांनी…\nमहापालिकेच्या अंदाजपत्रकात वाहनतळ उभारण्यासाठी मंजुर 12 कोटी रुपये…\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - महापालिकेच्या अंदाजपत्रकात वाहनतळ उभारण्यासाठी केलेली 12 कोटी रुपयांची तरतूद शहरातील…\n‘टॉप’ची ‘स्टार’ मायली सायरसनं बॉयफ्रेंडला…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - जगातील टॉप स्टार मायली सायरस आणि तिचा नवीन बॉयफ्रेंड कोडी सिम्पसन (Cody Simpson) लॉस…\n2014 ला सरकार स्थापनेसाठी फडणवीस सरकारने ‘संख्याबळा’ची…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात महिन्याभरापासून सत्तास्थापनेचे नाट्य सुरु असताना 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस…\nPaytm युजर्ससाठी मोठी बातमी ‘या’ छोट्या चुकीमुळं होऊ…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - सध्या पेटीएम संबंधित काही मेसेज फिरत आहे, ज्यात लिंक देण्यात आली आहे. या लिंकवर क्लिक…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nना उद्घाटनाचा, ना बॅनरबाजीचा थाट, आ.संदिप क्षिरसागर यांनी बिंदूसरा नदी पात्रात…\nप्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ‘संभाव्य’ मंत्र्यांची यादी घेऊन…\nजातीचा बनावट दाखला काढणाऱ्या जुन्नरमधील सरपंचास अटक\nकोंढवा पोलिसाकडून पिस्तूल बाळगणाऱ्यास अटक\nसत्तास्थापनेसाठी भाजपने ठरवले ‘हे’ 2 प्लॅन,…\n‘महाशिव’ नव्हे तर ‘महाविकास’ आघाडीचा ‘फॉर्म्युला’ ठरला \nजगातील ‘या’ प्रसिध्द सेलिब्रेटी निरोगी राहण्यासाठी ‘प्राशन’ करतात स्वतःचेच ‘मूत्र’\nकाँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांना उपमुख्यमंत्रिपद \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/Users", "date_download": "2019-11-21T23:52:32Z", "digest": "sha1:DDFUVIVXVUQX4UZS7Q3VBX6PS3UV5TQE", "length": 2897, "nlines": 82, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मेनू", "raw_content": "\nआता फेसबुकवरूनही करा पेमेंट\nव्हॉट्स अॅपच्या डार्क मोडसाठी करावी लागेल प्रतिक्षा\n‘हे’ अॅप मोबाईलमध्ये चुकुनही ठेवू नका\n१ नोव्हेंबरपासून 'या' कंपनीचे सिमकार्ड होणार बंद, ग्राहकांनो नंबर पोर्ट करा\nगुगलचं 'हे' अॅप वापराल तर मोबाइल कायमचा गमवाल\nफेसबुकवरील लाईक्स आणि कमेंट्सचा गेम ओव्हर\nPUBGचा चौथा सिझन लाँच\nफेसबुकचंही अाता डेटिंग अॅप, टिंडरला देणार टक्कर\n‘नेबर्ली’ अ‍ॅपवर बनवा नवीन शेजारी\nअभ्युदयनगरमध्ये बेस्टचं मोबाइल भरणा केंद्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/business/paishacha-jhad/pension-from-epfo-eligible-for-standard-deduction/articleshow/71583072.cms", "date_download": "2019-11-21T23:29:52Z", "digest": "sha1:N6QTJJ4BRVHXN7MXXWJ7FKJGTEGVMM6D", "length": 16585, "nlines": 166, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Standard Deduction on EPFO Pension: ईपीएफओचे पेन्शन वजावटीस पात्र - pension from epfo eligible for standard deduction | Maharashtra Times", "raw_content": "\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'WATCH LIVE TV\nईपीएफओचे पेन्शन वजावटीस पात्र\nचालू आर्थिक वर्षासाठी घरभाड्यासंबंधी नियमांत काही बदल झाला आहे काय माझ्या मालकीचे बदलापूर येथे एकूण तीन फ्लॅट असून त्यातील दोन फ्लॅट मी भाड्याने दिले आहेत. (तिसऱ्या फ्लॅटमध्ये मी वास्तव्यास आहे) यातील एका फ्लॅटच्या भाड्यापोटी मला १५ हजार तर अन्य फ्लॅटच्या भाड्यापोटी आठ हजार रुपये भाडे मिळते. चालू वर्षात यासंबंधी काही बदल झाला असल्याचे समजते.\nईपीएफओचे पेन्शन वजावटीस पात्र\nचालू आर्थिक वर्षासाठी घरभाड्यासंबंधी नियमांत काही बदल झाला आहे काय माझ्या मालकीचे बदलापूर येथे एकूण तीन फ्लॅट असून त्यातील दोन फ्लॅट मी भाड्याने दिले आहेत. (तिसऱ्या फ्लॅटमध्ये मी वास्तव्यास आहे) यातील एका फ्लॅटच्या भाड्यापोटी मला १५ हजार तर अन्य फ्लॅटच्या भाड्यापोटी आठ हजार रुपये भाडे मिळते. चालू वर्षात यासंबंधी काही बदल झाला असल्याचे समजते. या दोन्ही फ्लॅटच्या भाड्याचे उत्पन्न मला विवरणपत्रात दाखवणे आवश्यक आहे काय माझ्या मालकीचे बदलापूर येथे एकूण तीन फ्लॅट असून त्यातील दोन फ्लॅट मी भाड्याने दिले आहेत. (तिसऱ्या फ्लॅटमध्ये मी वास्तव्यास आहे) यातील एका फ्लॅटच्या भाड्यापोटी मला १५ हजार तर अन्य फ्लॅटच्या भाड्यापोटी आठ हजार रुपये भाडे मिळते. चालू वर्षात यासंबंधी काही बदल झाला असल्याचे समजते. या दोन्ही फ्लॅटच्या भाड्याचे उत्पन्न मला विवरणपत्रात दाखवणे आवश्यक आहे काय जास्तीत जास्त किती रुपयांचे वार्षिक भाडे करमुक्त असते जास्तीत जास्त किती रुपयांचे वार्षिक भाडे करमुक्त असते कृपया मार्��दर्शन करावे. - एक वाचक\nतुम्ही तीनपैकी दोन फ्लॅट भाड्याने दिले असल्यामुळे भाड्याचे उत्पन्न विवरणपत्रामध्ये दाखवणे आवश्यक आहे. प्राप्तिकर कायद्यांतर्गत तुमच्या दोन्ही फ्लॅटच्या निव्वळ वार्षिक भाड्याच्या रकमेच्या ३० टक्के भाडे हे करमुक्त ठरेल. चालू आर्थिक वर्षामध्ये झालेल्या बदलानुसार तीन फ्लॅटची मालकी असणाऱ्या व्यक्तीने एक फ्लॅट भाड्याने दिला असेल व एक फ्लॅट वास्तव्यासाठी वापरण्यात येत असेल व तिसरा फ्लॅट काही कारणास्तव भाड्याने दिला नसेल तर त्याचे कल्पित भाडे (नोशनल रेंट) प्राप्तिकर विवरणपत्रात दाखवण्याची आवश्यकता नाही.\nमी एक ज्येष्ठ नागरिक असून माझे वार्षिक उत्पन्न पाच लाख रुपयांपेक्षा किंचित अधिक आहे. ईपीएफओकडून मिळणारे पेन्शन हे प्रमाणित वजावटीसाठी पात्र असते काय ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या १२,५०० रुपयांच्या रीबेटमुळे त्यांच्या करमुक्त उत्पन्नाची मर्यादा ५,१२,५०० रुपयांपर्यंत वाढते का, याबाबत माहिती द्यावी ही विनंती. - एक वाचक\nईपीएफओकडून मिळणारे पेन्शन हे प्रमाणित वजावटीसाठी पात्र असते. कलम ८७ ए अंतर्गत मिळणारी १२,५०० रुपयांची वजावट ही कराच्या रकमेपोटी आहे, उत्पन्नाच्या नाही. त्यामुळे कलम ८७एची वजावट लक्षात घेता सर्व नैसर्गिक करदात्यांसाठी करमुक्त निव्वळ उत्पन्न (नेट टॅक्सेबल इन्कम) मर्यादा पाच लाख रुपये आहे.\nमी २००८मध्ये ८० लाख रुपयांना एक फ्लॅट विकत घेतला होता. चालू आर्थिक वर्षात मी हा फ्लॅट दोन कोटी रुपयांना विकला. या व्यवहारात मला झालेल्या भांडवली नफ्याची मोजणी कशी करावी करबचतीसाठी ही रक्कम सीजीएएसमध्ये गुंतवण्याचा माझा विचार आहे. परंतु यामध्ये विक्रीतून मिळालेली पूर्ण रक्कम व इंडेक्सेशननंतर येत असलेली रक्कम यातील कोणती रक्कम गुंतवावी हे कृपया सांगावे.\nतुम्ही हा फ्लॅट आर्थिक वर्ष २००७-०८मध्ये केला आहे असे गृहीत धरल्यास त्याची आर्थिक वर्ष २०१९-२०साठी निर्देशांकित किंमत १,७९,२२,४८१ रुपये येते. विक्री किंमतीतून ही किंमत वजा केल्यास तुम्हाला २०,७७,५१९ रुपये दीर्घकालीन भांडवली नफा झाला आहे. सीजीएसमध्ये बचतीसाठी तुम्ही रक्कम गुंतवणार असल्यास हा दीर्घकालीन नफा गुंतवणे आवश्यक आहे. परंतु लक्षात ठेवावे, प्राप्तिकर कायद्याच्या कलम ५४ अंतर्गत तुम्ही नवीन घर खरेदी करणार असाल तर विक्रीच्य��� तारखेपासून पुढील दोन वर्षांत किंवा बांधकाम करणार असल्यास तीन वर्षांत सीजीएसमध्ये गुंतवलेली रक्कम वापरणे गरजेचे आहे.\nपैशाचं झाड:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nआर्थिक उद्दिष्टांसाठी आत्मसंतुष्टता मारक\nग्राहकांना खेचण्यासाठी आधुनिक सापळे\nईपीएफओचे पेन्शन वजावटीस पात्र\nपीपीएफची मुदतवाढ अधिक फायदेशीर\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\n'असा' झाला गायिका गीता माळी यांच्या कारला अपघ...\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nSPG सुरक्षा हटवण्याच्या निर्णयावर प्रियंका गांधींची 'ही' प्र...\n'अशी' आहे जीप कॉम्पास ट्रेलहॉक\nमी दलितविरोधी वक्तव्य केले नाही: बाबा रामदेव\nभाजपच्या नेतृत्वात झारखंड नक्षलवादी मुक्त झाला: शहा\nमथुरेत माकड सफारी सुरू करा; हेमामालिनी यांची उपरोधिक मागणी\n९३ टक्के भारतीयांना H4 अंतर्गत अमेरिकेत व्हिसा\nआरोग्यविमा खरेदीत महिला सजग\nदूरसंचार कंपन्यांनाकेंद्र सरकारचा दिलासा\nबीपीसीएल हिस्साविक्री खासगी कंपन्यांनाच\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nईपीएफओचे पेन्शन वजावटीस पात्र...\nगोल्ड बाँड्स गुंतवणुकीचा उत्तम पर्याय...\nपीपीएफची मुदतवाढ अधिक फायदेशीर...\nमुदत ठेवींच्या पलीकडचे गुंतवणूक पर्याय...\nमूळ पॉलिसी रायडरमुळे परिपूर्ण...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/citizen-reporter/aurangabad-local-news/happy-birthday-greetings/articleshow/71730804.cms", "date_download": "2019-11-22T00:47:54Z", "digest": "sha1:A6HCQQASF5F3F4QYW7ETK3NE7MWOKVWF", "length": 9642, "nlines": 157, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "aurangabad local news News: भरदिवसा पथदिवे सुरूच' - happy birthday greetings' | Maharashtra Times", "raw_content": "\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'WATCH LIVE TV\nएन 13 सिडकोतील वानखेडे नगरातील मुख्य रस्त्यावरील हे छायाचित्र भरदुपारी अनेक दिवसांपासून हे पथ��िवे चालूच असल्याचे दिसत आहे '.वीजेची एक युनीट बचत म्हणजेच एक युनीट वीजनिर्मिती ' हे ब्रिदवाक्य मनपास ठाऊक नाही काय भरदुपारी अनेक दिवसांपासून हे पथदिवे चालूच असल्याचे दिसत आहे '.वीजेची एक युनीट बचत म्हणजेच एक युनीट वीजनिर्मिती ' हे ब्रिदवाक्य मनपास ठाऊक नाही काय वीजबिलाबाबत जागरुक राहून यापुढेतरी संबंधितांकङून कारवाई होईल काय वीजबिलाबाबत जागरुक राहून यापुढेतरी संबंधितांकङून कारवाई होईल काय अशी विचारणा नागरिक करीत आहेत....शरद लासूरकर सिडको औरंगाबाद-\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nऔरंगाबाद मध्ये नवीन ऑटोरिक्षा चा प्रकार\nपाचोड पोलीस स्टेशन समोर श्वाननिद्रा\nसिग्नल असूनही वाहतूक कोंडी नित्याचीच\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\n'असा' झाला गायिका गीता माळी यांच्या कारला अपघ...\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nआजचं राशी भविष्य: दि. २१ नोव्हेंबर २०१९\nमुंबईच्या रस्त्यावर धावतेय भन्नाट रिक्षा\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nSPG सुरक्षा हटवण्याच्या निर्णयावर प्रियंका गांधींची 'ही' प्र...\n'अशी' आहे जीप कॉम्पास ट्रेलहॉक\nमी दलितविरोधी वक्तव्य केले नाही: बाबा रामदेव\nभाजपच्या नेतृत्वात झारखंड नक्षलवादी मुक्त झाला: शहा\nमथुरेत माकड सफारी सुरू करा; हेमामालिनी यांची उपरोधिक मागणी\n९३ टक्के भारतीयांना H4 अंतर्गत अमेरिकेत व्हिसा\nसिटीझन रिपोर्टर पासून आणखी\nसरकार स्थापन करून जनतेचे प्रश्न लवकर सोडवावे\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nरस्त्याच्या कडेला कचरा येतो कसा...\nसिडको वाळूज महानगर -१ एम आय जि ई सेक्टर गार्डन...\nनियोजनाचा अभाव त्याचा हा परीणाम...\nअजब नगर प्रवेशद्वारा समोर ड्रेनेज लाईन चि गळती...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/ad-filmmaker-alyque-padamsee-dies-at-90-1790914/", "date_download": "2019-11-22T01:07:35Z", "digest": "sha1:PF4HJMPQJOH4TW7R4HXB3YKHO3A4NXLR", "length": 12917, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Ad filmmaker Alyque Padamsee dies at 90 | अॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनायजेरियन नागरिकांना घर भाडय़ाने देणाऱ्या ५ जणांवर गुन्हा\nसिडकोच्या घरांची सोडत आगरी कोळी भवनात\nवाहतूक कोंडीवरून नगरसेवक आक्रमक\nकांदा दराची चढाई सुरूच\nधुळ्यात महाआघाडीचा प्रयोग यशस्वी होणार\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\nअॅलेक पदमसी यांच्या जाण्याने जाहिरात क्षेत्रातील मोठं नाव काळाच्या पडद्याआड गेले आहे\n‘ए भय्या ठीकसे तोलो’ म्हणत भाजी घेणाऱ्या ललिताजी किंवा धबधब्याखालची ‘लिरिल गर्ल’ ही काल्पनिक पात्रे घराघरांत आणि अक्षरश: मनामनांत पोहोचवणाऱ्या जाहिराती करणारे अ‍ॅलेक पदमसी यांचे वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाले आहे. अॅलेक पदमसी यांच्या जाण्याने जाहिरात क्षेत्रातील मोठं नाव काळाच्या पडद्याआड गेले आहे. हमारा बजाज, सर्फ, लिरील गर्ल यासारख्या प्रसिद्ध जाहिराती त्यांनी केल्या आहे.\nसातव्या वर्षी ‘मर्चंट ऑफ व्हेनिस’ या नाटकातून अॅलेक पदमसी यांनी रंगभूमीवर पाऊल ठेवले. आतापर्यंत त्यांनी सत्तर नाटके केली आहेत. त्यात इंग्रजी व हिंदी नाटकांचा समावेश आहे. त्याशिवाय जाहिरात आणि सिने क्षेत्रातही आपल्या कामाचा ठसा त्यांनी उमटवला आहे. ‘गांधी’ या सिनेमात त्यांनी बॅ. जिना यांची भूमिका साकारली होती. शेक्सपिअर आर्थर मिलर, प्रताप शर्मा, गिरीश कार्नाड, विजय तेंडुलकर, इस्मत चुगताई अशा नाटककारांची नाटकेही त्यांनी केली आहेत.\nचंगळवाद आणि ‘ब्रँड-सजगता’ कमी असलेल्या त्या ४० वर्षांपूर्वीच्या काळात १०० हून ब्रँड ‘लिंटास’ने उभे केले होते आणि या साऱ्यामागे कल्पनाशक्तीपासून सादरीकरणाच्या तपशिलांपर्यंत पदमसींचा मेंदू आणि हात चालत असे. लिंटास वाढू लागल्यावर अनेक तरुणांमधील गुण हेरून त्यांनी या गुणांना मुक्त वाव दिला.. किंवा किमान त्या तरुणांना मुक्तच वाटेल, आपण त्यांना मार्गदर्शन वगैरे करतो आहोत हे कळणारही नाही- अशी काळजी घेतली\nमुक्तपणा, काहीसा बेछूटपणाच कल्पनांसाठी आवश्यक असतो.. विचार मात्र बांधीव असायला हवेत.. एवढं पथ्य पाळायला पदमसी सांगत. त्या वेळी कुणाला हे कळत नसेलच, तर आज पदमसी यांच्या जगण्याकडे पाहून कळावे. ‘जीझस ख्राइस्ट सुपरस्टार’ किंवा ‘एव्हिटा’सारख्या इंग्रजी संगीति���ा (म्युझिकल्स), ‘रोशनी’ हे १९८० च्या दशकातच ‘ऑनर किलिंग’सारख्या विषयांना स्पर्श करणारे आणि एका ग्रामीण पंजाबी मुलीच्या फुलण्याची कथा सांगणारे संगीतमय इंग्रजी नाटक.. अशा देशी-विदेशी विषयांमधले नाटय़ त्यांनी मांडले. चमकदारपणा हा प्रेक्षकाला आकर्षून घेणारा गुण आहेच, पण या ‘स्पेक्टॅकल’पेक्षा कथा आणि अभिनय महत्त्वाचा, हे त्यांच्या नाटकांत काम करणाऱ्या अनेकांवर त्यांनी ठसविले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nVIDEO : शिवाजी नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणा...\nशिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याबद्दल शरद म्हणतो, 'नजरेचा इशारा इकडे तिकडे झाला तरी...'\n'या' बॉलिवूड अभिनेत्रीचे होते पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत अफेअर\nया देशात सापडला ९० वर्षांपूर्वीचा मिकी माऊस\n‘तान्हाजी'च्या ट्रेलर लाँचला पत्रकाराने तैमुरबद्दल विचारला 'हा' मजेदार प्रश्न, सैफ म्हणाला...\nबनावट नोटांप्रकरणी एकही गुन्हा दाखल नाही\n‘कर्करोग योद्धय़ां’कडून राज्यात २०३४ शस्त्रक्रिया\nअमित शहांकडून झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अयोध्येचा मुद्दा\nभारतीय क्रिकेटमध्ये गुलाबी क्रांती\nयूएनएससीमध्ये पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित\n‘देशातील राष्ट्रीय महामार्गाच्या ५६६ प्रकल्पांना विलंब’\nकाश्मीरमध्ये दुकाने, व्यापारी संकुले दुसऱ्या दिवशीही बंद\nकेंद्र सरकारच्या नोकऱ्यांमधील ७ लाख पदे रिक्त\n‘काश्मीरमध्ये संपूर्ण निर्बंध असल्याचा आरोप करणाऱ्या याचिका चुकीच्या’\nप्रकाशझोतातील कसोटीकडे मनोरंजन म्हणून पाहू नये\n\"नथुराम गोडसे आमच्या मनात\" म्हणत सुभाषचंद्र बोस यांच्या पणतीने केली पूजा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/nagpur-news/non-vegetarian-food-disappear-from-government-hospitals-1880515/", "date_download": "2019-11-22T01:02:01Z", "digest": "sha1:4NU26YK3WFPTWCPMGE5ZXOPGY6HU3BCZ", "length": 14755, "nlines": 194, "source_domain": "www.loksatta.com", "title": "non vegetarian food disappear from Government Hospitals | रुग्णांच्या थाळीतून मांसाहाराला कात्री! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनायजेरियन नागरिकांना घर भाडय़ाने देणाऱ्या ५ जणांवर गुन्हा\nसिडकोच्या घरांची सोडत आगरी कोळी भवनात\nवाहतूक कोंडीवरून नगरसेवक आक्रमक\nकांदा दराची चढाई सुरूच\nधुळ्यात महाआघाडीचा प्रयोग यशस्वी होणार\nरुग्णांच्या थाळीतून मांसाहाराला कात्री\nरुग्णांच्या थाळीतून मांसाहाराला कात्री\nपूर्वी मेडिकलमध्ये रुग्णांना दसरा आणि दिवाळीला गोड पदार्थही दिले जात होते.\nमेडिकल, मेयो, डागातून मटण व अंडी गायब\nउपराजधानीतील मेडिकल, मेयो, डागा या शासकीय रुग्णालयांतील रुग्णांच्या थाळीतून मांसाहार गायब झाला आहे, तर डागा आणि प्रादेशिक मनोरुग्णालयात तीन वर्षांपासून मटण बंदी आहे. केवळ आठवडय़ात एक दिवस अंडी दिली जात असल्याची माहिती आहे. या आहाराऐवजी इतर प्रथिनेयुक्त आहार रुग्णांना दिले जात असल्याचा प्रशासनाचा दावा आहे.\nमांसाहार सवर्गातील मटण आणि अंडी यात प्रथिनांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे रुग्णांची प्रतिकारशक्ती वाढते, असा डॉक्टरांचा दावा आहे. शासनाकडूनही प्रत्येक रुग्णालयांतील रुग्णांना पौष्टिक व सकस आहार देण्याचे निर्देश आहेत, परंतु उपराजधानीतील शासकीय रुग्णालयांत हळूहळू मांसाहाराला कात्री लावली जात असल्याचे चित्र आहे. आहार तज्ज्ञानुसार दर दिवसाला एका व्यक्तीला किमान २००० ते २,४०० कॅलरीजची गरज आहे. रुग्णाला पौष्टिक आहारातून एवढय़ा कॅलरीज मिळायला हव्या. मेडिकल, मेयो, डागातील रुग्णांच्या आहारात १९८५ सालापर्यंत मटण तर २००९ पर्यंत अंडी प्रत्येक आठवडय़ात मागणीनुसार एक ते दोन वेळा दिले जात होते, परंतु आता ते हद्दपार झाले आहे, परंतु मेयोत क्षयरुग्णांना अंडी दिली जाते, असा प्रशासनाचा दावा आहे. पूर्वी मेडिकलमध्ये रुग्णांना दसरा आणि दिवाळीला गोड पदार्थही दिले जात होते. मेडिकलच्या रुग्णांना मिळणारा फलाहारही बंद होत आहे. मेडिकलच्या पाकखान्याचा वार्षिक खर्च हा ७० ते ७२ लाख, तर मेयोचा सुमारे ५० लाखाहून कमी असल्याची माहिती आहे.\nमेडिकलच्या स्वयंपाकघरात वीस वर्षांपूवी कर्मचाऱ्यांची ५२ पदे मंजूर होती. कालांतराने येथे खाटा वाढण्यासह सेवेवरील कर्मचारी निवृत्त झाले, पण पदभरती झाली नाही. आजघडीला येथील कर्मचाऱ्यांची संख्या दहा आहे. या कर्मचारी कमी असल्याचा परिणाम आहार पुरवठय़ावर होत आहे. मेडिकलमधून मेडिकल, सुपर स्पेशालिटी, टीबी रुग्णालयात आहाराचा पुरवठा होतो. येथे रोज दोन वेळेच्या जेवणासाठी दर दिवसाला साडेतीन हजार पोळ्यांची गरज भासते. कर्मचारी कमी असल्याने गरजेइतका पुरवठा होत नाही. पोळ्या कमी असल्यास पाव दिला जातो. कधी खिचडी, भात इतर वस्तंचे वाटप केले जाते.\n‘‘शासनाने प्रथिनांची अधिक गरज असलेल्या रुग्णांना मांसाहार व शाकाहार असा पर्याय आहारात द्यायला हवा. परस्पर रुग्णांच्या आहारातून अंडी व इतर मांसाहाराचे पदार्थ बंद करेण अयोग्य आहे. याबाबत शासनाला निवेदनही दिले आहे.’’\n– त्रिशरण सहारे, अध्यक्ष, विदर्भ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय कर्मचारी संघटना, नागपूर.\nदिवसाला २३.८ रुपयांचा खर्च\nमेडिकल, मेयोत एका बीपीएल रुग्णाला दुपारच्या जेवणाला ११ रुपये ५४ पैसे आणि सायंकाळच्या जेवणाला ११ रुपये ५४ पैसे, अशाप्रकारे दिवसाला दोन वेळच्या जेवणासाठी २३ रुपये ८ पैसे खर्च येतो. महागाईमुळे त्यात थोडी वाढही झाल्याचे प्रशासन सांगते. हे जेवण बीपीएल रुग्णांना मोफत असते, तर एपीएल रुग्णांना मात्र जेवणासाठी सुमारे २० रुपये द्यावे लागते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nVIDEO : शिवाजी नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणा...\nशिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याबद्दल शरद म्हणतो, 'नजरेचा इशारा इकडे तिकडे झाला तरी...'\n'या' बॉलिवूड अभिनेत्रीचे होते पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत अफेअर\nया देशात सापडला ९० वर्षांपूर्वीचा मिकी माऊस\n‘तान्हाजी'च्या ट्रेलर लाँचला पत्रकाराने तैमुरबद्दल विचारला 'हा' मजेदार प्रश्न, सैफ म्हणाला...\nबनावट नोटांप्रकरणी एकही गुन्हा दाखल नाही\n‘कर्करोग योद्धय़ां’कडून राज्यात २०३४ शस्त्रक्रिया\nअमित शहांकडून झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अयोध्येचा मुद्दा\nभारतीय क्रिकेटमध्ये गुलाबी क्रांती\nयूएनएससीमध्ये पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित\n‘देशातील राष्ट्रीय महामार्गाच्या ५६६ प्रकल्पांना विलंब’\nकाश्मीरमध्ये दुकाने, व्यापारी संकुले दुसऱ्या दिवशीही बंद\nकेंद्र सरकारच्या नोकऱ्यांमधील ७ लाख पदे रिक्त\n‘काश्मीरमध्ये संपूर्ण निर्बंध असल्याचा आरोप करणाऱ्या याचिका चुकीच्या’\nप्रकाशझोतातील कसोटीकडे मनोरंजन म्हणून पाहू नये\n\"नथुराम गोडसे आमच्या मनात\" म्हणत सुभाषचंद्र बोस यांच्या पणतीने केली पूजा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/prajakta-tanpure-ajit-pawars-phonecall-45314", "date_download": "2019-11-22T00:35:02Z", "digest": "sha1:GUS5NV5JYPFPDWB2KJIXB35Q2KHH6PUD", "length": 7919, "nlines": 135, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "prajakta tanpure on ajit pawars phonecall | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअजित पवारांचे लक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर : तनपुरे\nअजित पवारांचे लक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर : तनपुरे\nअजित पवारांचे लक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर : तनपुरे\nशनिवार, 9 नोव्हेंबर 2019\nघाटावरच्या गावांवर जास्त लक्ष देण्याची गरज आहे, असे सांगून आमदार तनपुरे यांनी भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांना चिमटा काढला. कारण घाटावरची गावे कर्डिले यांच्या अधिपत्याखालील समजली जातात.\nनगर : राज्यात सत्ता स्थापनेबाबत काय व्हायचे ते होईल, परंतु आम्ही राष्ट्रवादीचे आमदार जनतेचे प्रश्न सोडविण्यात मश्गुल आहोत. अजितदादांचा फोन करून 'पंचनामे व्यवस्थित होतात की नाही' यावर बारीक लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. मोठ्या राजकीय घडामोडी होत असतानाही त्यांचे लक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर आहे, असे माहिती राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली.\nपिकांच्या नुकसानीच्या पाहणी दौऱ्यानंतर आज त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या वेळी पत्रकारांशी बोलताना आमदार तनपुरे म्हणाले, मतदारसंघात अनेक प्रश्न आहेत. बुऱ्हाणनगरसह चाळीस गावांची पाणी योजना, मिरी-तिसगावची पाणी योजना, रस्त्यांचे प्रश्न आहेत. अत्यल्प कालावधीत दुरूस्त केलेले रस्ते पुन्हा लगेचच खराब होत आहेत. त्याची सविस्तर आकडेवारी पाहून त्याबाबत योग्य ती कार्यवाही करणार आहे. बुऱ्हाणनगरसह चाळीस गावांच्या पाणीयोजनेतील तृटी दूर करून ही योजना कार्यान्वित होण्यासाठी लवकरच संबंधित अधिकाऱ्यांशी बैठक घेणार आहे.\nविधानसभेतून विजयानंतर लगेचच दुसऱ्याच दिवशी मी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी बाहेर पडलो आहे. एकही दिवस थांबलो नाही. रोज कुठे ना कुठे दौरा सुरू आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करून लगेचच पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभिया��\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushival.in/Home/ShowEpaperList?page=2", "date_download": "2019-11-22T01:11:08Z", "digest": "sha1:MPXAIZSKJHVKKGB6KY427LSE5BBCSZ53", "length": 3477, "nlines": 84, "source_domain": "www.krushival.in", "title": "Krushival - Latest News in Marathi | Top Marathi News | मराठी बातम्या - कृषीवल", "raw_content": "\nई - पेपर रायगड ई - पेपर रत्नागिरी\nलाडजी बागवान आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित\nदि प्राईड ऑफ महाराष्ट्र राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा\nमुंबई उपनगर जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा-२०१९\nएस.एन.डी.टी महिला विद्यापीठाच्या समाजकार्य विभागात....\nपनवेलमध्ये वकील संघटना विरुद्ध उपविभागीय अधिकारी आमने-सामने.\nकर्जत मध्ये घरफोड्यांची मालिका सुरूच..\nरत्नागिरी हातखंबा शहर बस ची कोकण एस. टी. प्रेमी ग्रुप कडुन..\nआठवडा बाजारात चोरांची विकेट घेण्यासाठी होमगार्डही....\nकृषी विभाग दिग्रस आणि तुळसाई बहुउद्देशीय संस्था अर्जुनवाडी..\nदुचाकीवर कर्तव्यावर येणाऱ्या पोलिसाला दुचाकीने उडवले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%95/", "date_download": "2019-11-22T00:47:45Z", "digest": "sha1:G77ZNETZCJZJYA4UHZ7RI4WREFMV5T5C", "length": 4362, "nlines": 68, "source_domain": "mpcnews.in", "title": "पुणे शहरात पावसाचा हाहाकार Archives - MPCNEWS", "raw_content": "\nपुणे शहरात पावसाचा हाहाकार\nपुणे शहरात पावसाचा हाहाकार\nPune : पुण्याला पुन्हा पावासाने झोडपले; नागरिक तासनतास अडकले वाहतूक कोंडीत\nएमपीसी न्यूज - रस्त्यांवर साचलेले पाणी, त्यामुळे वर आलेली खळी, बंद पडलेले सिग्नल, 'पीएमपीएमएल'चा रांगेत असलेल्या बसेस, वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस नसल्याने दुचाकी धारकांनी अक्षरशः फुटपाथवरून गाड्या पाठविल्या. तरीही या पुणेकरांना घरी…\nPune : शहरावर होते 9 ते 12 किलोमीटर उंचीचे ढग\n सहकारनगर भागात सापडले पाच मृतदेह; मृतांचा आकडा वाढण्याची भीती\nएमपीसी न्यूज - पुण्यात बुधवारी रात्री झालेल्या ढगफुटीसारख्या पावसाने अक्षरश: हाहाकार माजवला. सहकारनगरच्या अरण्येश्वर भागात वाहून आलेले पाच मृतदेह आढळून आले आहेत. मृतांचा हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.या माहितीस पुणे…\nVadgaon Maval : वडगाव नगरपंचायतीच्या सर्व विषय समित्यांच्या सभापतीपदी महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी\nPune : महापौर-उपमहापौरांनी मानले आभार; उद्��ा होणार नवीन पदाधिकाऱ्यांची निवड\nTalegaon Dabhade : नगरपरिषदेच्या कामकाजासंदर्भात सत्तारूढ भाजपने हॉटेलमध्ये घेतलेल्या संयुक्त आढावा बैठकीवरून शहरात…\nTalegaon : सुदुंबरे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी भरत घोजगे\nPune : मॉन्डेलेझ इंडियाच्या ‘शुभ आरंभ’चा पाच वर्षांत एक लाख लाभार्थींना फायदा\nPimpri: तंबाखूच्या जाहिरातींवर बंदी घालावी -खासदार श्रीरंग बारणे यांची लोकसभेत मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/eknath-khadse-shivsenas-claim-cm-post-45192", "date_download": "2019-11-22T00:33:05Z", "digest": "sha1:KANICMR5W23Q7PS2XMXHBHLWCTG2SEFL", "length": 11382, "nlines": 140, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Eknath Khadse on Shivsena's claim on CM post | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशिवसेनेची मुख्यमंत्रीपदाची मागणी स्वाभाविक : एकनाथ खडसे\nशिवसेनेची मुख्यमंत्रीपदाची मागणी स्वाभाविक : एकनाथ खडसे\nशिवसेनेची मुख्यमंत्रीपदाची मागणी स्वाभाविक : एकनाथ खडसे\nबुधवार, 6 नोव्हेंबर 2019\nशिर्डी : शिवसेनेची मुख्यमंत्रीपदाची मागणी स्वाभाविक आहे, परंतु भाजप आणि शिवसेना यांच्यात नेमकं काय ठरलेला आहे हे मला माहिती नाही, अशी प्रतिक्रिया राज्याचे माजी महसूलमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली एकनाथ खडसे यांनी आज साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.\nशिर्डी : शिवसेनेची मुख्यमंत्रीपदाची मागणी स्वाभाविक आहे, परंतु भाजप आणि शिवसेना यांच्यात नेमकं काय ठरलेला आहे हे मला माहिती नाही, अशी प्रतिक्रिया राज्याचे माजी महसूलमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली एकनाथ खडसे यांनी आज साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.\nसर्वसामान्य माणसे कुठली चांगली गोष्ट घडल्यानंतर साईबाबांच्या दर्शनाला येतात मी मात्र मात्र नियमित दर्शनाला येणारा आहे . या वेळी माझ्या मुलाचा पराभव झाला असला तरीसुद्धा मी दर्शनासाठी आलेलो आहे .\nराज्यात सत्ता स्थापनेवरून सुरू असलेल्या सत्तासंघर्षाबाबत भाष्य करताना एकनाथ खडसे म्हणाले, महाराष्ट्रामध्ये महायुतीचे सरकार सत्तेवर यावे असे मला वाटते . महाराष्ट्रातील जनतेने शिवसेना-भाजप महायुतीलाकौल दिलेला आहे . त्यामुळे दोघांचे मिळून सरकार राज्यात अस्तित्वात यावे.\nशिवसेना असे म्हणते की जसे ठरवले आहे तसे करा, परंतु काय ठरले आहे हे दोघांनी मला सांगितले नाही . त्यामुळे मला नेमकं काय ठरलं हे माहिती नाही. महायुतीचे सरकार यावे अशी माझी भावना आहे.\nश्री. खडसे पुढे म्हणाले, शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाची मागणी करणे हे स्वाभाविक आहे . परंतु तसे ठरलेले आहे का हे मला माहिती नाही . महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा व्हावेत असे मला वाटते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील असे जाहीर केलेले आहे . त्याचप्रमाणे पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा केलेली आहे.\nसंजय राऊत यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेत रोज फटकेबाजी चाललेली असताना भाजप बॅकफूटवर झाली आहे काय असे विचारले असता ,श्री. खडसे म्हणाले , भाजप बॅकफूटवर नाही . शांततेनेच तोडगा निघेल . त्यामुळे युती टिकावी म्हणून भाजपतर्फे प्रयत्न केले जात आहेत . वादग्रस्त विधाने करून दोन पक्षांमधील तणाव वाढविण्यापेक्षा शांततेने घेण्याचा निर्णय भाजपने घेतलेला दिसतो आणि तो योग्य आहे.\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघ या पेचप्रसंगात आता मध्यस्थी करणार काय असे विचारले असता श्री. खडसे म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपला नेहमीच सल्ला आणि मार्गदर्शन केलेले आहे . पण संघाने कधीही आदेश दिलेला नाही.\nशिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरकार राज्यात येईल काय असे विचारले असता श्री . खडसे म्हणाले, ही वेळ येणार नाही. भाजपला अपेक्षित यश मिळालेले नसलं तरी शिवसेना आणि भाजप मिळून सरकार बनवतील असे मला वाटते.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nभाजप एकनाथ खडसे eknath khadse साईबाबा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस devendra fadnavis नरेंद्र मोदी narendra modi संजय राऊत sanjay raut राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रवादी काँग्रेस nationalist cogress party काँग्रेस indian national congress\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/career/career-news/every-element-of-society-matters/articleshow/70830282.cms", "date_download": "2019-11-21T23:32:24Z", "digest": "sha1:S7JKGHWGHK544XZO4VEHZUAMBS75XJKG", "length": 12952, "nlines": 148, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "career news News: समाजात प्रत्येक घटक महत्त्वाचा - every element of society matters | Maharashtra Times", "raw_content": "\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'\nएक बिबट्या पिंजऱ्यात, दुसरीकडं पिल्लं आईच्या 'ताब्यात'WATCH LIVE TV\nसमाजात प्रत्येक घटक महत्त्वाचा\nम टा प्रतिनिधी, नाशिक 'समाजाच्या जडण-घडणीत प्रत्येक घटकाचा सहभाग महत्त्वाचा असतो...\nसमाजाच्या प्रगतीत हवे सर्वांचे योगदान ज्येष्ठ पत्रकार अरुण करमरकर यांचे प्रतिप...\nम. टा. प्रतिनिधी, नाशिक\n'समाजाच्या जडण-घडणीत प्रत्येक घटकाचा सहभाग महत्त्वाचा असतो. या मार्गावर समाजातील विविधांगी घटकांमध्ये भेदाभेद करून चालणार नाही. सर्वांना सोबत घेऊन प्रगतीच्या दिशेने पाऊल टाकणे, हा विचार भारतीय दर्शनाने या समाजाला दिला आहे', असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार अरूण करमरकर यांनी केले.\nसेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचा वार्षिक गुणगौरव सोहळा शनिवारी डॉ. मुंजे सभागृह येथे पार पडला. यावेळी ते बोलत होते. करमरकर पुढे म्हणाले, 'मानवी जीवनाच्या प्रत्येक पैलूत नैपुण्य असते. ते जपले पाहिजे. त्याला कोंदण लाभले पाहिजे. प्रत्येकामध्ये दैवी गुणसंपदा असते, असा दृष्टिकोन विकसित होण्याची आज गरज आहे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.\nयावेळी व्यासपीठावर संस्थेचे कार्याध्यक्ष प्रमोद कुलकर्णी व कार्यवाह हेमंत देशपांडे उपस्थित होते. संस्थेचे कार्याध्यक्ष प्रमोद कुलकर्णी यांनी स्वागत केले. संस्थेच्या विविध विभागांतून आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा विभागात नैपुण्य मिळवणाऱ्या तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत प्रथम आलेले विद्यार्थी, पदवी व पदव्युत्तर परीक्षेत उत्तम यश संपादन केलेले विद्यार्थी आणि आपल्या विद्यादानाच्या कार्यात सतत कार्यरत असतानाही ज्यांनी पीएच.डी. पदवी प्राप्त केलेली आहे असे गुणवंत शिक्षक, यांच्या बरोबर नाशिक मध्ये उद्भवलेल्या महापूर परिस्थितीत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लोकांना वाचवण्याचे कार्य करणाऱ्या भोंसला अॅडव्हेंचरच्या शिक्षकांचा ही सत्कार करण्यात आला. संस्थेच्या सर्व शाळांतून प्रथम तीन क्रमांकांच्या शाळांना उपक्रमशील शाळा या पुरस्काराने गौ��वण्यात आले. यात प्रथम क्रमांक शिशुविहार व बालकमंदिर मराठी माध्यम पाचवी ते सातवी, द्वितीय क्रमांक भोसला मिलिटरी स्कूल बॉइज, तृतीय क्रमांक शिशूविहार मराठी माध्यम यांना मिळाला.\nकरिअर न्यूज:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nपोस्ट खात्यात ५ हजार जागांची भरती सुरू\nकरिअरला दिशा देणारं शास्त्र\nदहावी-बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर\nपरदेशात शिक्षणाच्या काय संधी - स्वाती साळुंखे लेख\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हायरल: मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचे चुंबन\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\n'असा' झाला गायिका गीता माळी यांच्या कारला अपघ...\nमहाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार\nएसटीची नवीन रातराणी बस; स्लीपर आणि सीट्स दोन्...\nसौंदत्तीत मुसळधार पाऊस; यल्लमा देवीच्या मंदिर...\nSPG सुरक्षा हटवण्याच्या निर्णयावर प्रियंका गांधींची 'ही' प्र...\n'अशी' आहे जीप कॉम्पास ट्रेलहॉक\nमी दलितविरोधी वक्तव्य केले नाही: बाबा रामदेव\nभाजपच्या नेतृत्वात झारखंड नक्षलवादी मुक्त झाला: शहा\nमथुरेत माकड सफारी सुरू करा; हेमामालिनी यांची उपरोधिक मागणी\n९३ टक्के भारतीयांना H4 अंतर्गत अमेरिकेत व्हिसा\nदहावी-बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर\nनव्या जोमानं करा सुरुवात\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nसमाजात प्रत्येक घटक महत्त्वाचा...\nदेशभरात NEET ची परीक्षा 'या' दिवशी होणार...\nसीए इंटरमिजिएट परीक्षेमध्ये नाशिकच्या ७८ विद्यार्थ्यांचे यश...\nSBI प्रोबेशनरी अधिकारी परीक्षेचा निकाल जाहीर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathiweather-prediction-pune-maharashtra-11903", "date_download": "2019-11-22T00:26:31Z", "digest": "sha1:5RTM4KCLBCA42BUZ6ETTG7EVDUPID6VN", "length": 17606, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi,weather prediction, pune, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज\nराज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज\nगुरुवार, 6 सप्टेंबर 2018\nपुणे : राज्यात पावसाने उघडीप दिल्याने अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा तिशीपार पोचला आहे. बुधवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नगर येथे राज्यातील उच्चांकी ३३.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात मुख्यत: पावसाची उघडीप कायम राहण्याचा अंदाज आहे. कोकणात काही ठिकाणी तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.\nपुणे : राज्यात पावसाने उघडीप दिल्याने अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा तिशीपार पोचला आहे. बुधवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नगर येथे राज्यातील उच्चांकी ३३.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात मुख्यत: पावसाची उघडीप कायम राहण्याचा अंदाज आहे. कोकणात काही ठिकाणी तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.\nपोषक स्थिती नसल्याने तुरळक अपवाद वगळता राज्यात जवळपास आठवडाभरापासून पाऊस थांबला आहे. बुधवारी सकाळपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र विदर्भात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडला. पावसाने दडी मारल्यानंतर अनेक भागात मुख्यत : आकाश निरभ्र असल्याने स्वच्छ सूर्यप्रकाश जमिनीवर येत आहे. त्यामुळे दिवसाच्या तापमानात वाढ झाल्याने कमाल तापमानाचा पारा २६ ते ३३ अंशांच्या दरम्यान आहे. बहुतांशी ठिकाणी २० ते २५ अंश किमान तापमानाची नाेंद होत आहे.\nबंगालच्या उपसागरात कमी दाबचे क्षेत्र तयार झाले असून, मध्य प्रदेशाकडे सरकणारी ही प्रणाली तीव्र होत अाहे. यामुळे पश्‍चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगड राज्यात पावसाचे प्रमाण वाढणार आहे. तर मॉन्सूनचे प्रवाह क्षीण झाल्याने दक्षिण भारतातील राज्यात पावसाची उघडीप कायम राहणार आहे.\nराज्यात रविवारपर्यंत (ता. ९) कोकणात काही ठिकाणी पाऊस पडणार आहे. उर्वरीत राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. शनिवार आणि रविवारी कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधारेची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.\nबुधवारी (ता.५) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे २७.८, नगर ३३.२, जळगाव ३१.६, कोल्हापूर २८.२, मालेगाव २६.२, नाशिक २६.४, सांगली ३०.०, सातारा २६.५, सोलाप���र ३२.३, सांताक्रुझ ३१.२, अलिबाग ३०.६, रत्नागिरी २९.०, डहाणू ३१.०, आैरंगाबाद २७.९, परभणी ३२.०, नांदेड ३१.०, अकोला ३१.४, अमरावती २७.६, बुलडाणा २७.४, चंद्रपूर ३२.२, गोंदिया ३०.०, नागपूर ३०.९, वर्धा ३०.०, यवतमाळ २९.५.\nबुधवार (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये पडलेला पाऊस (स्त्रोत - कृषी विभाग) : कोकण : हमारपूर २४, सावर्डे ३६, कळकावणे २५, शिरगाव २८, कडवई २३, सवंडल २४, पाचळ २५, अंबोली ३८. मध्य महाराष्ट्र : पेठ २३, भोलवडे २२, महाबळेश्‍वर २४, तापोळा २८, लामज ३४, करंजफेन २१, आंबा ३९. मराठवाडा : बीड २५, राजूरी २३, अंबाजोगाई ३५, बर्दापूर २६, पानगाव २०, घोणशी २०, वाशी २८.\nपुणे नगर कोकण पाऊस हवामान विभाग महाराष्ट्र विदर्भ मध्य प्रदेश पश्‍चिम बंगाल झारखंड छत्तीसगड जळगाव कोल्हापूर मालेगाव नाशिक सांगली सोलापूर अलिबाग परभणी नांदेड अकोला अमरावती चंद्रपूर नागपूर यवतमाळ कृषी विभाग बीड\nलोक-जैविपा - भर दुष्काळात उभारलेली हिरवाई\nशेतकऱ्यांचा पुढाकार अनुभवल्यावर वन विभागाच्या सहभागाने वन जमिनीच्या काही भागांवर “नैसर्गि\nईशान्यकडील राज्ये का नाकारतात महाराष्ट्राची साखर...\nकोल्हापूर : वाहतूक खर्चामुळे महाग पडत असल्याने राज्यातील साखरेला ईशान्य भागातून मागणी कमी\nजमिनीच्या सुपीकतेतील गांडुळांचे योगदान\nजगभरामध्ये हजारो जातीची गांडुळे अस्तित्वात असून, जमिनीच्या जडणघडणीमध्ये सातत्याने कार्यरत\nजळगाव जिल्ह्यात 'येथे' सुरु झाली हमीभावाने कापूस...\nजळगाव ः खानदेशात भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) कापूस खरेदीला सुरवात केली असून, जळगाव ज\nनगर : नुकसान भरपाईसाठी एकशे पस्तीस कोटींचा निधी\nनगर : जिल्ह्यात ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसामुळे शेतीपिका\nजमिनीच्या सुपीकतेतील गांडुळांचे योगदानजगभरामध्ये हजारो जातीची गांडुळे अस्तित्वात असून,...\nईशान्यकडील राज्ये का नाकारतात...कोल्हापूर : वाहतूक खर्चामुळे महाग पडत असल्याने...\nजळगाव जिल्ह्यात 'येथे' सुरु झाली...जळगाव ः खानदेशात भारतीय कापूस महामंडळाने (...\nकेंद्रीय पथक आज करणार पीकहानीची पाहणीपुणे ः मॉन्सूनोत्तर पावसामुळे राज्यात शेतीच्या...\n‘दाणेदार’ खताच्या मागे ‘मालदार’ हालचालीपुणे : राज्यात १९७० ते २००० या तीन दशकांमध्ये...\nयोजना, निधीची कमी नाही, मग शेतीचे प्रश्...औरंगाबाद : योजना, निधी, यंत्रणा, सु��िधा,...\n चक्क दाताखाली दाणे ठेवत...उमरखेड, यवतमाळ : मॉन्सूनोत्तर पावसाच्या...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात गारठा कमीपुणे: विदर्भ, मराठवाड्यात तापमान कमी झाल्याने...\nशेतकऱ्यांचे ३० कोटी परत करा; पुण्यात...पुणे: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील डाळिंब...\nफूलशेती देऊ शकते का उत्पन्नाचा हमखास...अकोला जिल्ह्यातील कंझरा येथील अमृतराव दलपतराव...\nपुदिना उत्पादनात रवी करंजकरांची मास्टरी...मुंबईत पुदिन्यात ‘गुडवील’ मिळविलेले करंजकर नाशिक...\nअचूक आकडेवारीचा काळ आठव्या आंतरराष्ट्रीय कृषी सांख्यिकी परिषदेत...\nउद्यापासून हंगाम सुरु, पण ऊसतोड बंदच मुंबई / पुणे ः राज्यातील यंदाचा ऊस गाळप...\nविदर्भ, मराठवाड्यात गारठा वाढलापुणे : किमान तापमानात घट होत असल्याने...\nखतमाफियांमुळे शेतकऱ्यांची मोठी लूटपुणे : बोगस मिश्रखतांचे उत्पादन व विक्री करणाऱ्या...\nभरताच्या वांग्यासह दादर ज्वारीसाठी...खानदेशकन्या तथा आपल्या कवितेतून शेतीचे...\nबॅंक एकत्रीकरण एक अनावश्‍यक पाऊलभारताने १९९० मध्ये नवीन आर्थिक धोरण स्वीकारले....\nरा ज्यात या वर्षी जोरदार पाऊस झाला. अनेक भागांत...\nसाखर उद्योगाने मूल्यपदार्थांकडे वळणे...पुणे: देशाच्या ग्रामीण अर्थकारणात मोलाचा वाटा...\nदेशात कापूस उत्पादन घटणारजळगाव ः देशात सर्वाधिक कापूस उत्पादित करणाऱ्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/search?tag=%E0%A4%A6%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80&page=7", "date_download": "2019-11-21T23:34:32Z", "digest": "sha1:C27YZZUEBSDVKQ3RYAJ5GAU7CGRRO57D", "length": 3749, "nlines": 95, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मेनू", "raw_content": "\nपेपरफुटी करणारे क्लास होणार \"ब्लॅकलिस्ट\"\nदहावीचा पेपर व्हाॅट्सअॅपवर, तिघांना अटक\nमुंबई महापालिका कामगार भरतीची परीक्षा पुन्हा होणार\n१२ वीच्या ९५ लाख उत्तरपत्रिका साचल्या, चर्चेचं गुऱ्हाळ कायम\nदहावीतील ऋत्विकचा हार्ट अटॅकने मृत्यू, परीक्षेआधीच काळाने घातला घाला\nपरीक्षा काळातच शिक्षकांना प्रशिक्षण परीक्षांवर परिणाम होण्याची शक्यता\nCBSE च्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर\nटॅबखरेदी नववीसाठी, वापरणार दहावीचे विद्यार्थी, महापालिकेचा अजब कारभार\nतीन महिन��यांनंतरही नववी-दहावीचे विद्यार्थी टॅबविनाच\nमहापालिका कामगार भरती प्रक्रिया : ऑनलाईन अर्जात फक्त माहिती हवी, कागदपत्रे नाही\nपरीक्षा सुरू झाल्यावर प्रवेश नाहीच शिक्षणमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-47/segments/1573496671053.31/wet/CC-MAIN-20191121231600-20191122015600-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"}