diff --git "a/data_multi/mr/2021-49_mr_all_0213.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2021-49_mr_all_0213.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2021-49_mr_all_0213.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,875 @@ +{"url": "https://nagpur.gov.in/mr/public-utility-category/%E0%A4%9F%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0/page/2/", "date_download": "2021-12-05T07:16:25Z", "digest": "sha1:ORM7LD3Y75SJSEEF5TU3CCOEKPCETCE7", "length": 7660, "nlines": 163, "source_domain": "nagpur.gov.in", "title": "टपाल | जिल्हा नागपुर , महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा नागपूर District Nagpur\nउप विभाग आणि खंड\nएस.टी.डी. व पिन कोड\nपदवीधर मतदारसंघ निवडणूक 2020\nविभागीय शिक्षक मतदार संघ निवडणूक\nवगळणी करावयाच्या आढळून न आलेल्या मतदारांची यादी\nमतदार यादीतून वगळणी करण्यात आलेली यादी\nकळमना मार्केट यार्ड पोस्ट कार्यालय\nकळमना मार्केट यार्ड, नागपूर - 440035\nश्रेणी / प्रकार: नागपूर शहर\nकस्तुरचंद पार्क पोस्ट कार्यालय\nकस्तुरचंद पार्क, नागपूर - 440001\nश्रेणी / प्रकार: नागपूर शहर\nकाँग्रेस नगर पोस्ट कार्यालय\nकाँग्रेस नगर, नागपूर - 440012\nश्रेणी / प्रकार: नागपूर शहर\nकाटोल रोड पोस्ट कार्यालय\nकाटोल रोड, नागपूर - 440013\nश्रेणी / प्रकार: नागपूर शहर\nकोल ईस्ट पोस्ट कार्यालय\nकोल ईस्ट, नागपूर - 440001\nश्रेणी / प्रकार: नागपूर शहर\nखरे टाऊन पोस्ट कार्यालय\nखरे टाऊन, नागपूर - 440010\nश्रेणी / प्रकार: नागपूर शहर\nखामला, नागपूर - 440025\nश्रेणी / प्रकार: नागपूर शहर\nगंजीपेठ, नागपूर - 440018\nश्रेणी / प्रकार: नागपूर शहर\nगिरिपेठ, नागपूर - 440010\nश्रेणी / प्रकार: नागपूर शहर\nगोकुलपेठ, नागपूर - 440010\nश्रेणी / प्रकार: नागपूर शहर\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© कॉपीराइट जिल्हा नागपूर , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Nov 17, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagirikhabardar.com/archives/5875", "date_download": "2021-12-05T07:41:16Z", "digest": "sha1:OUR36OZNDZDCRUICOETVQTOTBPATOQSI", "length": 8496, "nlines": 124, "source_domain": "ratnagirikhabardar.com", "title": "जीडीपीबाबत बांगलादेश भारताला मागे टाकण्याची शक्यता | रत्नागिरी खबरदार", "raw_content": "\nHome देशभरातील घडामोडी जीडीपीबाबत बांगलादेश भारताला मागे टाकण्याची शक्यता\nजीडीपीबाबत बांगलादेश भारताला मागे टाकण्याची शक्यता\nनवी दिल्ली : मागील काही काळापासून देशाचा जीडीपी दर घसरणीला लागला असल्याच्या पार्श्वभूमीवर याबाबतीत बांगलादेश भारताला मागे टाकण्याची शक्यता असल्याचा अंदाज आशियाई विकास बँक अर्थात एडीबीने वर्तवला आहे. एडीबीने वर्ष 2019 साठीचा आपला अहवाल जारी केला अ��ून त्यात ही माहिती देण्यात आली आहे. आर्थिक वर्ष 2019 मध्ये भारताचा जीडीपी दर 6.5 टक्के इतका राहण्याचा तर बांगलादेशचा जीडीपी दर 8.1 टक्के इतका राहण्याचा अंदाज असून आर्थिक वर्ष 2020 मध्ये भारत आणि बांगलादेश यांचा जीडीपी दर क्रमशः 7.2 टक्के आणि 8 टक्के इतका राहण्याचा अंदाज आहे. जगातील वेगाने विकसित होत असलेल्या मोजक्या देशांत भारताचा समावेश होतो हे खरे असले तरी आशियामध्ये बांगलादेशचा जीडीपी दर झपाट्याने वाढत चालला असल्याचे एडीबीने आपल्या अहवालात नमूद केले आहे. वर्ष 2016 पासून भारताच्या जीडीपी दराची घसरण सुरू आहे. 2016 साली भारताचा जीडीपी दर 8.2 टक्के इतका होता तर वर्ष 2018 मध्ये तो 7 टक्क्यांपर्यंत खाली घसरला. दुसरीकडे बांगलादेशचा 2016 साली 7.1 टक्के इतका असलेला जीडीपी दर 2018 मध्ये 7.9 टक्के इतका नोंदवला गेला होता.\nPrevious articleभारत अधिक काळ शस्त्रांस्त्रांचा आयातदार देश नसेल : राजनाथ सिंह\nNext articleमान्सूनच्या हंगामात पाऊस आणि पुरामुळे देशभरात 1900 बळी\nज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे निधन\n‘ओमिक्रॉन’ची धास्ती; केंद्राकडून ‘या’ सहा राज्यांना अलर्ट, पत्राद्वारे दिल्या सूचना\nब्रेकिंग : भारतात ‘ओमिक्रॉन’चा तिसरा रुग्ण आढळला\nचाकरमान्यांच्या घरवापसीबाबत ग्रामस्थांमध्ये संभ्रमाचे वातावरण\nचंद्रकांत पाटलांकडून शशिकांत शिंदेंचा पराभव करणाऱ्या रांजणेंंचा कॅडबरी देऊन सत्कार\nरोहिदास समाज संघाला २ लाखांचे अनुदान\n‘राजापुरातील नागरिकांनी सतर्क राहावे’\n४० लाखांची लॉटरी लागल्याचे सांगत महिलेची फसवणूक\n‘आषाढी वारी पायी नको’; आळंदी ग्रामस्थांचा विरोध\nदेशात 24 तासांत कोरोनाच्या 11,466 रुग्णांची नोंद; 460 मृत्यू\nआबलोली परिसरात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या 5 गाड्या पकडल्या, संबंधितांना 2...\nजिल्ह्यात आज 5 नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद\nज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे निधन\nभोस्ते शिवसेना विभागप्रमुखपदी युवराज गुजर यांची निवड\nकोकण रेल्वे मधील प्लास्टिक मिश्रित वड्याने दोन वर्षाच्या मुलाची प्रकृती बिघडली\nदुचाकीसह दाम्पत्य कोसळले नदीत\nझाकण उघडे असल्याने महिला पडली गटारात\nपंतप्रधान मोदींसोबतच्या बैठकीत सहभागी न झाल्याने भाजपची ममता बॅनर्जींवर टीका\n“मोदीसाहेब, पश्चिम बंगालमधील पराभवाचा राग पेट्रोल-डिझेलवर का काढताय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/krida/ipl-2021-simbas-bowling-stay-12278", "date_download": "2021-12-05T07:13:35Z", "digest": "sha1:YRLI2JJFHB26PLOAORGQE3WQQRJYMZVJ", "length": 5440, "nlines": 64, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "IPL 2021: सिम्बाच्या गोलंदाजीवर राहणेची फटकेबाजी", "raw_content": "\nIPL 2021: सिम्बाच्या गोलंदाजीवर राहणेची फटकेबाजी\nउद्यापासून इंडियन प्रिमिअर लीगच्या (आयपीएल) 14 व्या पर्वाची सुरुवात होणार आहे. देशभरातील क्रिकेटप्रेमींचा उत्साह अत्यंत शिगेला पोहचला आहे. आयपीएलच्या मैदानात उतरुन आपला जलवा दाखवण्यासाठी खेळाडू सज्ज आहेत तर दुसरीकडे क्रिकेटप्रेमी आपल्या आवडत्या खेळाडूला आणि टीमला प्रोत्साहन देण्यासाठी आतुर झाले आहेत. यातच क्रिकेटचा शौक असणारे बॉलिवूड सेलिब्रेटीसुध्दा मागे राहीले नाहीत. आपल्या आवडीच्या टीमला आणि क्रिकेटपटूला प्रोत्साहन देण्यासाठी सेलिब्रेटी मैदानात उपस्थित राहत असताना आपण अनेकदा पाहील.\nबॉलिवूडचा प्रसिध्द अभिनेता रणवीर सिंहने देखील दिल्ली टीमचा विस्फोटक फलंदाज अजिंक्य राहणेसोबतचा एक फोटो सोशल मिडियावर शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. रणवीरने क्रिकेटच्या मैदानातील राहणेसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. यात रणवीरने लाल रंगाचं जॅकेट परिधान केलं आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तो म्हणाला, ‘’ऑल द बेस्ट फॉर द टुर्नामेन्ट चॅम्प’’, असं म्हणत त्याने राहणेला 2021 च्या इंडियन प्रिमिअर लिगसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच अजिंक्यने देखील रणवीरचे आभार मानले आहेत. (IPL 2021 Simbas bowling to stay)\nIPL2021 : मायकल जॅक्सनच्या गाण्यावर ख्रिस गेलचा अफलातून डान्स; पहा व्हिडिओ\nरणवीर सिंहने अजिंक्य राहणे सोबतचा फोटो शेअर करताच त्यांच्या चाहत्यांनी दोघांवरही शुभेच्छांचा वर्षाव केला. तसेच त्यांच्या फोटोला विशेष पसंती सुध्दा मिळत आहे. तर दुसरीकडे राहणेने रणवीर सोबतचा एक व्हिडिओ सोशल मिडियावरील इन्स्टाग्राम आकाऊंटवरुन शेअर केला आहे. ‘’जब सिम्बा आया मेरी गली तो एक क्रिकेट शॉट तो बनता है’’,असं कॅप्शन अजिंक्यने या व्हिडिओला दिलं आहे.\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/trending/viral-video-little-girl-sees-mother-dressed-as-bride-says-aap-toh-bahut-sundar-lag-rahe-ho-mom-as-bride-mother-daughter-video-prp-93-2655680/", "date_download": "2021-12-05T07:43:31Z", "digest": "sha1:XF4IMQZV2VX2SWEAD4WL3DQ4U5JEPEVQ", "length": 19679, "nlines": 219, "source_domain": "www.loksatta.com", "title": "viral video little girl sees mother dressed as bride says aap toh bahut sundar lag rahe ho mom as bride mother daughter video prp 93| आई नववधूच्या रूपात सजून बसली होती...तिच्या मुलीने जी रि अ‍ॅ क्शन दिली ते पाहून हैराण व्हाल!", "raw_content": "रविवार, ५ डिसेंबर, २०२१\nआई नववधूच्या रूपात सजून बसली होती…तिच्या मुलीने जी रिअ‍ॅक्शन दिली ते पाहून हैराण व्हाल\nआई नववधूच्या रूपात सजून बसली होती…तिच्या मुलीने जी रिअ‍ॅक्शन दिली ते पाहून हैराण व्हाल\nतुम्ही आतापर्यंत मुलीला नववधूच्या रूपात पाहिल्यानंतर भावूक होणाऱ्या आईचे व्हिडीओ भरपूर पाहिले असतील. पण आज आम्ही तुम्हाला अशा मायलेकीचा जो व्हिडीओ दाखवणार आहोत त्यात नववधू ही मुलगी नव्हे तर आई आहे. हा व्हिडीओ एकदा नक्की पाहाच.\nWritten By लोकसत्ता ऑनलाइन\nआई-मुलीचं नातं इतर नात्यांपेक्षा खूप जवळचं असतं. मुलगी मोठी झाली की आईसोबत तिची छान मैत्री जमते. दोघी एकमेकींच्या मैत्रिणी होतात. तुम्ही आतापर्यंत सोशल मीडियावर मुलीला नववधूच्या रूपात मुलीला पाहिल्यानंतर भावूक होणाऱ्या आईचे व्हिडीओ भरपूर पाहिले असतील. तसंच मुलीच्या लग्नात आनंदाच्या भरात थिकणाऱ्या आईचे व्हिडीओ पाहिले असतील. पण आज आम्ही तुम्हाला अशा मायलेकीचा जो व्हिडीओ दाखवणार आहोत त्यात नववधू ही मुलगी नव्हे तर आई आहे आणि आईला नववधूच्या सजलेलं पाहून मुलीने जी रिअॅक्शन दिली आहे, ते पाहून सारेच जण हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा पाहण्याचा मोह मात्र आवरता येणार नाही.\nसोशल मीडियावर व्हायरल होत असलेलल्या या मायलेकीच्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एक महिला ही गुलाबी रंगाच्या लेहेंगा आणि आकर्षक दागिने परिधान करून नववधूचा साज श्रृंगार करून बसलेली दिसून येतेय. एक मुलगी तिच्या लग्नांसाठी तयार होऊन बसली असल्याचा भास सुरूवातीला होत असतो. पण काही वेळाने एका चिमुकलीच्या एंन्ट्रीने नेटकऱ्यांना मात्र आश्चर्यचकित करून सोडलं. तिच्या जवळ येणारी चिमुकली ही दुसरी तिसरी कोणी नाही तर व्हिडीओमधल्या महिलेचीच मुलगी असते. आपल्या आईला नववधूच्या रूपात पाहून ही मुलगी तिच्या गोंडसपणाने आईच्या सौंदर्याचं कौतुक करताना दिसून येतेय. आपल्या आईला नवरीच्या वेशभुषेत पाहून “तू तर खुप सुंदर दिसतेय…” असे उद्गार ही मुलगी काढताना दिसून ये��ेय. आपल्या मुलीनं केलेलं कौतुक पाहून नववधूच्या रूपात सजलेल्या आईचा आनंद गगनात मावेनासा होतो. इतकंच नव्हे तर आपल्या आईला नवरी रूपात इतक्या सुंदरतेने सजवल्या बद्दल ती आईच्या मेकअप आर्टिस्टला धन्यवाद सुद्धा बोलताना दिसून येतेय. त्यानंतर ही मुलगी नववधूच्या रूपात बसलेल्या आईला किस करत एक प्रेमळ मिठी सुद्धा मारते.\nIND vs NZ : शाब्बास रे पठ्ठ्या.. एजाजचा पराक्रम पाहून शरद पवारही झाले खूश; म्हणाले, ‘‘मुंबईत जन्मलेला आणि…”\nसारा तेंडुलकर कोणासोबत गेली होती ‘डेट नाईट’वर इन्स्टाग्रामवर झाला खुलासा; पाहा फोटो\nIND vs NZ : दांड्या उडाल्या अन्… अश्विननं पुन्हा सोशल मीडियावर उठवलं रान; VIDEO पाहून व्हाल हैराण\nVIDEO : व्वा कॅप्टन.. न्यूझीलंडच्या ड्रेसिंग रूममध्ये गेला विराट कोहली अन् जिंकली सर्वांची मनं न्यूझीलंडच्या ड्रेसिंग रूममध्ये गेला विराट कोहली अन् जिंकली सर्वांची मनं\nमायलेकीच्या अतुट नातं दाखविणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल होऊ लागलाय. मायलेकीचा हा प्रेमळ व्हिडीओ आपलं सारं टेन्शन दूर करत आहे. मनाला भुरळ घालणारा हा व्हिडीओ पाहून सारेच जण या मायलेकीच्या बॉण्डिंगचं कौतुक करत आहेत.\nया व्हायरल व्हिडीओमध्ये नववधूच्या रूपात सजलेल्या आईचं नाव अंजली मनचंदा असं आहे. हा व्हिडीओ guneetvirdimua नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावरील इतर प्लॅटफॉर्मवर तुफान व्हायरल होऊ लागला. नववधूच्या रूपातील आई अंजली हिच्या मेकअप आर्टिस्टने हा मायलेकीचा व्हिडीओ आपल्या कॅमेऱ्यात शूट केलाय.\nमायलेकीच्या अतुट नात्याचा हा व्हिडीओ पाहून नेटिझन्सनी या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडलाय. या व्हिडीओला आतापर्यंत ४० हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर ३० हजार लोकांनी या व्हिडीओवर कमेंट करत मायलेकीच्या नात्यावर आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत. काही युजर्सतर नववधूच्या वेशभूषेत सजलेल्या आईच्या सौंदर्याचं कौतुक करता आहेत. तर काही युजर्स या व्हिडीओमधल्या गोंडस मुलीच्या रिअ‍ॅक्शनवर आपल्या भावना व्यक्त करताना दिसून येत आहेत.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nमराठीतील सर्�� ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.\nपाहा: वधू आणि तिच्या भावाचा संगीत सोहळ्यातील धम्माल परफॉर्मन्स\n“इंदिरा गांधींच्या काळात ‘नाही’ म्हणण्याची मुभा होती, पण आता काँग्रेसमध्ये…”, गुलाम नबी आझाद यांचा पक्षनेतृत्वावर निशाणा\n“प्रत्येक माणसाला बजावून एकच सांगायचं…लढ”, प्रसाद ओकची पोस्ट व्हायरल\nVideo : बुलढाण्यातील वस्तीत शिरला वाघ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण\nबाबा रामदेव यांच्याकडून जाणून घ्या, ‘या’ ४ योगासनांमुळे रक्तदाब कसा नियंत्रित होईल\nनागालँडमध्ये गोळीबारात १३ नागरिकांचा मृत्यू ; राहुल गांधींचा भारत सरकारला संतप्त सवाल, म्हणाले…\n“मी कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही, पण….;” कंगना रणौतचं उत्तर प्रदेश निवडणुकांबद्दल महत्वाचं विधान\nनीरज चोप्रा बनला चिमुकल्यांचा ‘भालाफेक प्रशिक्षक’; त्यावर पंतप्रधान मोदी म्हणाले, “हे पाहून…”\n५२ लाखांचा घोडा, ९ लाखांची मांजर; २०० कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी सुकेश चंद्रशेखरची जॅकलिनवर उधळपट्टी\nराजधानी दिल्लीत ओमायक्रॉनचा शिरकाव; देशात नव्या व्हेरिएंटने बाधित पाचवा रुग्ण सापडला\nओमायक्रॉनचा धोका अन् देशात महिन्याभरात २५ लाख लग्न; आरोग्य तज्ज्ञांनी दिला इशारा, म्हणाले…\n“Omicron मुळे जानेवारीत करोनाची तिसरी लाट येणार, पण…”; अभ्यासातून समोर आली दिलासादायक माहिती\nपहिल्या पत्नीवर फरहान अख्तरचे होते जीवापाड प्रेम, ‘या’ अभिनेत्याच्या भावामुळे मोडला १९ वर्षांचा संसार\nPHOTOS : IPL २०२२ पूर्वी मुंबई इंडियन्सनं संघाबाहेर केलेले २० क्रिकेटपटू; ‘हे’ दोघे आहेत मराठी\nPhotos : मुंबईत गेट वे ऑफ इंडियाजवळ जगातील सर्वात मोठा राष्ट्रध्वज, १४०० किलोच्या तिरंग्याचे खास फोटो\nIND vs NZ : शाब्बास रे पठ्ठ्या.. एजाजचा पराक्रम पाहून शरद पवारही झाले खूश; म्हणाले, ‘‘मुंबईत जन्मलेला आणि…”\nसारा तेंडुलकर कोणासोबत गेली होती ‘डेट नाईट’वर इन्स्टाग्रामवर झाला खुलासा; पाहा फोटो\nIND vs NZ : दांड्या उडाल्या अन्… अश्विननं पुन्हा सोशल मीडियावर उठवलं रान; VIDEO पाहून व्हाल हैराण\nVIDEO : व्वा कॅप्टन.. न्यूझीलंडच्या ड्रेसिंग रूममध्ये गेला विराट कोहली अन् जिंकली सर्वांची मनं न्यूझीलंडच्या ड्रेसिंग रूममध्ये गेला विराट कोहल�� अन् जिंकली सर्वांची मनं\nझिंगाट गाण्यावर फॉरेनर्स झाले ‘सैराट’; एकदा हा VIRAL VIDEO पाहाच…\nनवा हात मिळाल्यावर चिमुरड्याचा चेहरा फुलला; VIRAL VIDEO पाहून तुमच्या डोळ्यात पाणी येईल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/13019", "date_download": "2021-12-05T07:47:04Z", "digest": "sha1:JIXMMFIC3CUMAYDZZ43XAINDGAPAJETB", "length": 5773, "nlines": 122, "source_domain": "www.maayboli.com", "title": "२००९ - २०१० | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /२००९ - २०१०\n२००९, अरे तुझे आभार \nया सगळ्या टरमॉईलमधे माझ्या बरोबर राह्यलास,\nकधी आनंदलो तेव्हा माझ्याबरोबर हसलास,\nहताश झालो तेव्हा तूही उदास झालास\nपण हे रे पट्ठे\nमाझी सोबत करत राहिलास.\nतुला निरोप देताना वाईट नाही वाटत पण \nअरे आम्हा मानवांचे सगळे उपद्व्याप\nसहन करणं तुला असह्य होत होतं हे पाह्यलंय मी.\nम्हणून म्हणतो, सुटलास तू.\nजा, निश्चिंत मनाने जा,\nमाझ्या शुभेच्छा घेऊन जा\nतुला शांती आणि मुक्ती मिळो म्हणून.\nआणि २०१०, तुलाही शुभेच्छा रे,\n२००९वर जी वेळ आली बघायची\nबेइमानी, रक्तपात, अपघात, घातपात\nआर्थिक घसरगुंडी, नैत्तिक अध:पात\nहे काहीही तुझ्या नशिबात नसावं पहाण्यासाठी\nपण लागणार असेलच पहाणं वर्षानुवर्षासारखं\nतर देव तुला अमाप सहनशक्ति देवो\nजिची मलाही गरज आहे.\nखूपशा शुभेच्छा रे तुला \nपण थोड्याशा ठेऊन घेतो माझ्यासाठी.\nमलाही गरज लागणारच आहे त्यांची.\nमस्त छान लिहले आहे... नव\nमस्त छान लिहले आहे...\nखुपच छान कर्णिकसाहेब.... चिअर्स \nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.paklim.org/vocabular/what-is-the-difference-between-nevertheless-and-nonetheless/", "date_download": "2021-12-05T07:06:51Z", "digest": "sha1:2YCEGR4OYZJLRQPGVSN7KPFBFLQL3JKJ", "length": 4247, "nlines": 21, "source_domain": "mr.paklim.org", "title": "असे असले तरी आणि तरीही यात काय फरक आहे? २०२०", "raw_content": "\nअसे असले तरी आणि तरीही यात काय फरक आहे\nअसे असले तरी आणि तरीही यात काय फरक आहे\nहोय, कदाचित सर्व समान (किंवा असे असले तरी), (किंवा असे असले तरी), (किंवा असे असले तरी) या शब्दांमधील एक लहान सूक्ष्म फरक स्पष्ट केला जाऊ शकतो, हे निश्चितपणे प्रतिशब्द आहेत.\nपहिल्या वाक्यांशाचा अर्��� पुढील वाक्यांशापेक्षा वेगळ्या दिशेने जात असताना दोन खंडांना जोडणारे असे अनेक वाक्प्रचार आहेत.\n\"मला खरोखर ही टिप्पणी लिहायची इच्छा नाही, तथापि मी ते करेन.\"\n“मला असे आढळले आहे की ही टिप्पणी लिहिणे कंटाळवाणे आहे, तरीही मी ते पूर्ण करीन.”\nसमान कार्य करणारे अन्य शब्द किंवा वाक्ये आहेत: “तथापि, तरीही, तरीही, त्या असूनही, इ.”\nही इंग्रजी भाषा आहे - 10 किंवा 12 शब्द ज्याचा अर्थ असा होतो जेव्हा एक किंवा दोन करतात तेव्हा.\n“अमेडियस:” या चित्रपटातील मोझार्ट प्रमाणेच, सम्राट त्याच्या नवीन ओपेराबद्दल म्हणतो: \"बर्‍याच नोट्स आहेत, मला वाटतं.\" मोझार्ट: \"आवश्यक तेवढे सायर.\"\nखरोखर फारसा फरक नाही. दोघांचा उपयोग विरोधाभासी दृष्टिकोन दर्शविण्यासाठी केला जातो. तथापि त्याऐवजी थोडा 'मऊ' आहे. 'कधीच नाही' हा शब्द कायमचा प्रकार दर्शवितो. जेव्हा आपण आपल्या बोलण्यात किंवा लिहिण्यात अधिक प्रखर असता तेव्हा कदाचित आपण याचा वापर करा. परंतु दोन्ही संक्रमणकालीन शब्द परस्पर बदलता येऊ शकतात.\nवर पोस्ट केले २८-०२-२०२०\nएचसीएल आणि एनएसीएलमध्ये केमिकल बॉन्ड फरक काय आहेकूपन दर आणि व्याज दरामध्ये काय फरक आहेकूपन दर आणि व्याज दरामध्ये काय फरक आहेनाममात्र जीडीपी आणि वास्तविक जीडीपीमध्ये काय फरक आहेनाममात्र जीडीपी आणि वास्तविक जीडीपीमध्ये काय फरक आहे प्रत्येकजण आर्थिक चित्र कसे दर्शवितो प्रत्येकजण आर्थिक चित्र कसे दर्शवितोएचटीएमएलमध्ये एम्बेड, आयएमजी आणि आकृती टॅगमध्ये काय फरक आहेएचटीएमएलमध्ये एम्बेड, आयएमजी आणि आकृती टॅगमध्ये काय फरक आहेनैराश्य आणि निराशा यात काय फरक आहेनैराश्य आणि निराशा यात काय फरक आहेइस्त्रायनी आणि प्रो-इस्रायल असण्यामध्ये काय फरक आहेइस्त्रायनी आणि प्रो-इस्रायल असण्यामध्ये काय फरक आहेअंतर्ज्ञान आणि अक्कल यात काय फरक आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/maharashtra/retreat-leaders-st-strike-continues-a653/", "date_download": "2021-12-05T08:03:44Z", "digest": "sha1:WZML3MF5PXXFAQE32ZZ7CJRICEY6KEL6", "length": 16558, "nlines": 136, "source_domain": "www.lokmat.com", "title": "नेत्यांची माघार, एसटीचा संप सुरूच; परिवहनमंत्री अनिल परब यांचा आंदोलक कर्मचाऱ्यांना निर्वाणीचा इशारा - Marathi News | Retreat of leaders but ST strike continues | Latest maharashtra News at Lokmat.com", "raw_content": "\nरविवार ५ डिसेंबर २०२१\nकोरोना वायरस बातम्याभारत विरुद्ध न्यूझीलंडलोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्डसओमायक्रॉनममता बॅनर्जीकंगना राणौतबीसीसीआयलोकमत डिजीटल इन्फ्लूअन्सर ॲवॉर्ड २०२१नवाब मलिक बिग बॉस मराठी\nनेत्यांची माघार, एसटीचा संप सुरूच; परिवहनमंत्री अनिल परब यांचा आंदोलक कर्मचाऱ्यांना निर्वाणीचा इशारा\nपरिवहनमंत्री अनिल परब यांनी आंदोलक कर्मचाऱ्यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. कर्मचाऱ्यांनी जनतेला वेठीस धरू नये. मागण्या मान्य झाल्यावर लढाई थांबवायची असते. आम्ही शुक्रवार सकाळपर्यंत वाट पाहू, त्यानंतर संपात सहभागी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.\nनेत्यांची माघार, एसटीचा संप सुरूच; परिवहनमंत्री अनिल परब यांचा आंदोलक कर्मचाऱ्यांना निर्वाणीचा इशारा\nमुंबई : राज्य सरकारची वेतनवाढ व इतर मागण्यांवर घेतलेली भूमिका स्वागतार्ह असल्याचे सांगत आंदोलन मागे घेत असल्याचे माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत व भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी गुरुवारी सांगितले. मात्र, नेत्यांनी आंदोलनातून माघार घेतली असली तरी एसटी कर्मचाऱ्यांनी संप सुरूच ठेवला आहे.\nपरिवहनमंत्री अनिल परब यांनी आंदोलक कर्मचाऱ्यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. कर्मचाऱ्यांनी जनतेला वेठीस धरू नये. मागण्या मान्य झाल्यावर लढाई थांबवायची असते. आम्ही शुक्रवार सकाळपर्यंत वाट पाहू, त्यानंतर संपात सहभागी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.\nगुरुवारी राज्यात ३४० एसटी धावल्या. एसटी कामगारांच्या लढ्याला मोठे यश आले आहे. आता पुढील निर्णय त्यांनीच घ्यावा. सध्या विलीनीकरणाचा मुद्दा न्यायालयात असल्याचे सदाभाऊ खोत म्हणाले. एसटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी आंदोलनात उतरलो होतो, संप आम्ही चिघळवल्याचा आरोप निराधार असल्याचे आमदार पडळकर म्हणाले.\nटॅग्स :ST StrikeSadabhau KhotBJPGopichand Padalkarएसटी संपसदाभाउ खोत भाजपागोपीचंद पडळकर\nराष्ट्रीय :मोदींनी योगींना खांद्यावर हात ठेवून काय सांगितलं अखेर राजनाथ सिंहांनी गुपित उघड केलं\nUttar Pradesh Assembly Election 2022: पंतप्रधान Narendra Modi यांचा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री Yogi Adityanath यांच्या खांद्यावर हात ठेवलेला फोटो नुकताच व्हायरल झाला होता. मोदींनी योगींच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना नेमकं काय सांगितलं, असेला असा प ...\nपुणे :Nana Patole: भाजपचं आपला शत्रू; भ्रष्ट मंत्र्यांच्या विरोधात फेरयाचिका दाखल करा\nपुरंदरचे आमदार आणि जिल्हाध्यक्ष यांच्यात कुठेच वाद नाही. आपला शत्रू भारतीय जनता पक्ष आहे, हेही लक्षात ठेवा, असे आवाहनही पटोले यांनी केले. ...\nराजकारण :“घरकोंबड्या ठाकरे सरकारमुळे नाही, केंद्राने मदत केली म्हणून महाराष्ट्र कोरोनातून सावरला”\nघरात कोंडून घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रास वाऱ्यावर सोडले. संकटाशी सामना करण्याची जबाबदारीही नागरिकांवरच ढकलली, अशी टीका करण्यात आली आहे. ...\nमुंबई :“भाजपने एसटी कर्मचाऱ्यांना भडकवण्याचे काम केले, मागण्या गैरवाजवी”: नवाब मलिक\nदेशात कोणतेही महामंडळ सरकारमध्ये विलिनीकरणात नाही, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे. ...\nमुंबई :मुंबई विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध; भाजप, शिवसेनेच्या उमेदवारांचा मार्ग मोकळा\nकाँग्रेसचे पदाधिकारी सुरेश कोपरकर यांनी अपक्ष म्हणून दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे ...\nराष्ट्रीय :PM मोदींनी केली आशियातील सर्वात मोठ्या विमानतळाची पायाभरणी, विरोधकांवर साधला निशाणा\nमागील सत्तर वर्षात पहिल्यांदाच उत्तर प्रदेशाला इतक्या मोठ्या प्रमाणात सुविधा मिळत आहे. ...\nमहाराष्ट्र :Video : अमित ठाकरेंचं आवाहन; मनसे महाराष्ट्रभर राबवणार 'समुद्र किनारा स्वच्छता मोहीम'\nMNS Leader Amit Thackeray : ११ डिसेंबर रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेद्वारे महाराष्ट्रभर 'समुद्र किनारा स्वच्छता मोहीम' राबवण्यात येणार आहे. अमित ठाकरेंनी व्हिडीओ शेअर करत केलं आवाहन. ...\nमहाराष्ट्र :ममता बॅनर्जींनी आदित्य ठाकरेंकडे केली 'ही' मागणी; राऊतांनी सांगितला भेटीदरम्यानचा किस्सा\nतरुणांनी आता राजकारणाची सूत्रे हाती घ्यायला हवीत. माझे पाठबळ तुमच्या पाठीशी, ममता बॅनर्जींचा आदित्य ठाकरेंना सल्ला; राऊत यांची माहिती. ...\nमहाराष्ट्र :...पण बदली नको रे बाबा एसटी कर्मचाऱ्यांचा संप मात्र सुरूच; प्रशासनाचा मोठा निर्णय\nएसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे या आणि इतर मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. ...\nमहाराष्ट्र :ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, बहीणच पाहुणचारास आल्याचं वाटलं; राऊतांचं 'रोखठोक' मत\n’ प. बंगालच्या वाघिणीची ही गर्जना भविष्यातील राजकारणाची नांदी आहे - राऊत ...\nमहाराष्ट्र :शेकोटी पेटवा, थंडी लागणार; महाराष्ट्रातील किमान तापमान तीन अंशांनी घटणार\nसंपूर्ण कोकणात मात्र ढगाळ वातावरणासह किरकोळ पावसाची शक्यता आहे. पुढील तीन दिवसांत महाराष्ट्रात किमान तापमानात दोन - तीन अंशांनी घट होऊन थंडी वाढेल ...\nमहाराष्ट्र :उद्याच्या पिढीमुळेच कॅलिग्राफी बहरेल; रसिकांनी अनुभवली अक्षरे वळविण्याची ताकद\nचित्रकला आणि शिल्पकला हे देखील साहित्यच आहे, त्यामुळे त्याचादेखील आम्ही सन्मान करतो. आपल्या साहित्य संमेलनाचा परिघ ह्या वर्षी आपण वाढवला आहे. ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nभारत-पाक व्यापार सुरु झाल्यास ६ महिन्यात ६० वर्षाचा विकास होईल; सिद्धूचं पाकप्रेम पुन्हा उफाळलं\nCoronaVirus News: ओमायक्रॉनचा धोका वाढला असताना मोठा दिलासा; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली पॉझिटिव्ह बातमी\nNagaland Firing : नागालँडमध्ये हिंसाचार, गोळीबारात ११ जणांचा मृत्यू; गावकऱ्यांनी सुरक्षा दलाच्या गाड्या जाळल्या\nVideo : अमित ठाकरेंचं आवाहन; मनसे महाराष्ट्रभर राबवणार 'समुद्र किनारा स्वच्छता मोहीम'\n पाकच्या दहशतवादी संघटनांना पुन्हा घातले पाठिशी; भारत देणार चोख प्रत्युत्तर\nदिल्लीत आढळला ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण, महाराष्ट्रासह विविध राज्यात 5 जणांना लागण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/national/what-did-prime-minister-narendra-modi-say-yogi-adityanath-his-hand-his-shoulder-finally-rajnath-a301/?utm_source=Lokmat.com&utm_medium=Livenews-Mobile-Ticker", "date_download": "2021-12-05T08:38:47Z", "digest": "sha1:EXATU3JR2D5LGFJKYSV5OIA647BLGGRH", "length": 19492, "nlines": 142, "source_domain": "www.lokmat.com", "title": "पंतप्रधान नरेंद्र मोदींनी योगी आदित्यनाथ यांना खांद्यावर हात ठेवून काय सांगितलं? अखेर राजनाथ सिंहांनी गुपित उघड केलं - Marathi News | What did Prime Minister Narendra Modi say to Yogi Adityanath with his hand on his shoulder? Finally Rajnath Singh revealed the secret | Latest national News at Lokmat.com", "raw_content": "\nरविवार ५ डिसेंबर २०२१\nकोरोना वायरस बातम्याभारत विरुद्ध न्यूझीलंडलोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्डसओमायक्रॉनममता बॅनर्जीकंगना राणौतबीसीसीआयलोकमत डिजीटल इन्फ्लूअन्सर ॲवॉर्ड २०२१नवाब मलिक बिग बॉस मराठी\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी योगी आदित्यनाथ यांना खांद्यावर हात ठेवून काय सांगितलं अखेर राजनाथ सिंहांनी गुपित उघड केलं\nUttar Pradesh Assembly Election 2022: पंतप्रधान Narendra Modi यांचा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री Yogi Adityanath यांच्या खांद्यावर हात ठेवलेला फोटो नुकताच व्हायरल झाला होता. मोदींनी योगींच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना नेमकं काय सांगितलं, असेला असा प्रश्न सर्वांना पडला होता. आता या प्रश्नाचं उत्तर भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि संरक्षणमंत्री Rajnath Singh यांनी दिलं आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी योगी आदित्यनाथ यांना खांद्यावर हात ठेवून काय सांगितलं अखेर राजनाथ सिंहांनी गुपित उघड केलं\nलखनौ - पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या खांद्यावर हात ठेवलेला फोटो नुकताच व्हायरल झाला होता. उत्तर प्रदेशमध्ये पुढच्या काही महिन्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या फोटोची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. तसेच या छायाचित्रावरून विरोधी पक्षांनी खूप टीकाही केली होती. मात्र मोदींनी योगींच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना नेमकं काय सांगितलं, असेला असा प्रश्न सर्वांना पडला होता. आता या प्रश्नाचं उत्तर भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि संरक्षणमंत्र राजनाथ सिंह यांनी दिलं आहे.\nसीतापूरमध्ये उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, सध्या जे छायाचित्र विरोधकांमध्ये सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना काय सांगत आहेत हे मी तुम्हाला सांगतो. मोदी योगींना सांगितले की तुम्ही धडाकेबाज फलंदाजी करत राहा. राज्यातील आधीची कायदेव्यवस्था आणि विकासाच्या स्थितीची आताच्या परिस्थितीशी तुलना करत राजनाथ सिंह यांनी योगींचे कौतुक केले आणि ते एखाद्या धडाकेबाज फलंदाजासारखी फलंदाजी करत आहेत, असे सांगितले. यादरम्यान राजनाथ सिंह म्हणाले की, तुम्ही सर्वांनी एक फोटो पाहिला असेल. मोदी योगींना काय सांगत आहे, याबाबत विचार करून काही लोक त्रस्त होत आहेत. आता मी सांगतो की मोदीजी मुख्यमंत्री योगींना काय सांगत आहेत ते, मोदी सांगत आहेत की, अशीच धडाकेबाज फलंदाजी करत जा.\nहम निकल पड़े हैं प्रण करके\nअपना तन-मन अर्पण करके\nजिद है एक सूर्य उगाना है\nअम्बर से ऊँचा जाना है\nउत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा फोटो समोर आल्यानंतर विरोधी पक्षांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर जोरदार टीका केली होती. मनात नसतानाही खांद्यावर हात ठेवून काही पावले सोबत चालावे लागते, असा टोला अखिलेश यादव यांनी लगावला होता. तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना फोटो शेअ�� करून सारे काही आलबेल आहे, असे दाखवावे लागत आहे, असा टोला काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी लगावला होता.\nटॅग्स :yogi adityanathNarendra ModiRajnath SinghBJPयोगी आदित्यनाथनरेंद्र मोदीराजनाथ सिंहभाजपा\nपुणे :Nana Patole: भाजपचं आपला शत्रू; भ्रष्ट मंत्र्यांच्या विरोधात फेरयाचिका दाखल करा\nपुरंदरचे आमदार आणि जिल्हाध्यक्ष यांच्यात कुठेच वाद नाही. आपला शत्रू भारतीय जनता पक्ष आहे, हेही लक्षात ठेवा, असे आवाहनही पटोले यांनी केले. ...\nराजकारण :“घरकोंबड्या ठाकरे सरकारमुळे नाही, केंद्राने मदत केली म्हणून महाराष्ट्र कोरोनातून सावरला”\nघरात कोंडून घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रास वाऱ्यावर सोडले. संकटाशी सामना करण्याची जबाबदारीही नागरिकांवरच ढकलली, अशी टीका करण्यात आली आहे. ...\nमुंबई :मुंबई विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध; भाजप, शिवसेनेच्या उमेदवारांचा मार्ग मोकळा\nकाँग्रेसचे पदाधिकारी सुरेश कोपरकर यांनी अपक्ष म्हणून दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे ...\nराष्ट्रीय :PM मोदींनी केली आशियातील सर्वात मोठ्या विमानतळाची पायाभरणी, विरोधकांवर साधला निशाणा\nमागील सत्तर वर्षात पहिल्यांदाच उत्तर प्रदेशाला इतक्या मोठ्या प्रमाणात सुविधा मिळत आहे. ...\nराष्ट्रीय :\"मोदींनी एकदा दाढी हलवल्यावर ५० लाख घरं पडतात, दुसऱ्यांदा दाढी हलवली की...\"\nपंतप्रधान आवास योजनेवर बोलताना भाजप खासदारानं जोडला मोदींच्या दाढीचा अन् घरांचा संबंध ...\nमुंबई :'सदाभाऊ पाया पडले, तर नांगरे पाटलांना भिऊन पडळकर माझ्याकडे आले'\nआपण संघटनेतील कामगारांचे पैसे गोळा केले, त्यातून 3 कोटी रुपये जमा केल्याचा आरोप तुमच्यावर होत असल्यासंदर्भात वकील गुणरत्न सदावर्तेंना प्रश्न विचारण्यात आला होता. ...\nराष्ट्रीय :शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदींचा राजीनामा; उपराष्ट्रपतींना पत्र, अँकरपद सोडलं\nराज्यसभेतील निलंबनाच्या कारवाईनंतर शिवसेना खासदार चतुर्वेदींचं उपराष्ट्रपतींना पत्र ...\nराष्ट्रीय :“आपल्याच भूमीत नागरिक, कर्मचारी सुरक्षित नाहीत, गृह मंत्रालय नेमकं काय करतंय\nनागालँडमधील घटनेवरून राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि गृह मंत्रालयावर टीका केली आहे. ...\nराष्ट्रीय :रॉकेटच्या इंधनावर चालते नितीन गडकरींची नवी कार, जाणून घ्या हायड्रोजन कारबद्दल सर्व काही...\nरॉकेटमध्ये वापरल्य�� जाणाऱ्या इंधनाला हायड्रोजन इंधन म्हणतात, यातून अतिशय कमी प्रमाणात प्रदूषण होतं. पण, या इंधनाची आणि त्यावर चालणाऱ्या गाड्यांची किंमत खूप जास्त आहे. ...\nराष्ट्रीय :\"भारत-पाक यांच्यात व्यापार सुरु झाल्यास ६ महिन्यात ६० वर्षाचा विकास होईल\"\nयाआधीही करतारपूर साहिब कॉरिडोर पुन्हा उघडण्यासाठी नवज्योत सिंग सिद्धू यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान माझा मोठा भाऊ असल्याचं म्हटलं होतं ...\nराष्ट्रीय :चीनचा दुटप्पी डाव पाकच्या दहशतवादी संघटनांना पुन्हा घातले पाठिशी; भारत देणार चोख प्रत्युत्तर\nपंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या बैठकीत चीन, अफगाणिस्तान आणि दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करण्यात येणार आहे. ...\nराष्ट्रीय :कँडल मार्च काढणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज, वरुण गांधींची आपल्या पक्षावर जोरदार टीका\nलखनऊमध्ये कँडल मार्च काढून शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना घडली आहे. ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nशिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदींचा राजीनामा; उपराष्ट्रपतींना पत्र, अँकरपद सोडलं\nIND vs NZ, 2nd Test Live Updates : भारतानं दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडसमोर उभं केलं तगडं आव्हान, एजाझ पटेलनं पुन्हा दाखवला करिष्मा\nभारत-पाक व्यापार सुरु झाल्यास ६ महिन्यात ६० वर्षाचा विकास होईल; सिद्धूचं पाकप्रेम पुन्हा उफाळलं\nNagaland: “आपल्याच भूमीत नागरिक, कर्मचारी सुरक्षित नाहीत, गृह मंत्रालय नेमकं काय करतंय\nCoronaVirus News: ओमायक्रॉनचा धोका वाढला असताना मोठा दिलासा; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली पॉझिटिव्ह बातमी\nOmicron News: डोंबिवलीतील ओमायक्रॉन रुग्णाबद्दल समोर आली महत्त्वाची माहिती; तुम्ही घ्या 'ही' काळजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.soulmarathi.com/marathi-trending-status/create-status-greeting-card/1782", "date_download": "2021-12-05T08:07:01Z", "digest": "sha1:RHHA7YPANRO3ZPV3KF7VAUM2E3YDIWXW", "length": 4064, "nlines": 56, "source_domain": "www.soulmarathi.com", "title": "Free Marathi Greeting Maker | Birthday Wishes For Sister In Marathi Sms", "raw_content": "\nवाढदिवस हा प्रत्येकाच्या जीवना मध्ये महत्वाचा असतो. रोजच्या जीवना मध्ये आपल्या जवळच्या व्यक्तीचे , Sister Birthday, Brother Birthday, Friend Birthday, Father Birthday, Wife Birthday आपण नेहमी वाढदिवस साजरे करत असतो. परंत��� Lockdown मध्ये, प्रत्येकाच्या घरी जाऊन वाढदिवस(Birthday) साजरा करणे सर्वांना शक्य होत नाही. त्यामुळे आपण वेगवेगळ्या पद्धतीने Online वाढदिवस(Birthday) साजरा करण्याचा प्रयत्न करतो. या मध्ये वाढदिवस असणाऱ्या व्यक्तीचे वाढदिवस बॅनर बनविणे. त्यांचे Whatsapp Birthday Status ठेवणे, फोन वर शुभेच्छा देणे. या अशा ऑनलाईन(Online) शुभेच्छा दिल्या मुळे, तुमचे नाते हे अधिक वृद्धिंगत होते. तुम्हला पाहिजे असलेले सर्व प्रकारचे Marathi Happy Birthday Banner, Birthday Text Status तसेच Birthday Image Banner हे आमच्या या Page वर Download किंवा Copy करायला मिळतील. Romantic, भावनिक, Funny, आदरयुक्त अशा सर्व प्रकारचे वाढदिवस स्टेटस या Page वर पहायला मिळतील\nबहिणी साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा\nबहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nबहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://anandghare2.wordpress.com/2011/06/28/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%81%E0%A4%A1-%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AA-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A5%A9%E0%A5%AC-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A1-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AF/", "date_download": "2021-12-05T08:49:13Z", "digest": "sha1:DA3AS2TM6TOIRZHXFAA5XY6DSVXMEYWN", "length": 36028, "nlines": 141, "source_domain": "anandghare2.wordpress.com", "title": "ग्रँड युरोप – भाग ३६ -गुड बाय युरोप | निवडक आनंदघन", "raw_content": "\nआजीचे घड्याळ (कालगणना) (3)\nकला आणि कलाकार (6)\nराणीचे शहर लंडन (6)\nबोलू ऐसे बोल (11)\nविज्ञान आणि तंत्रज्ञान (86)\nचीन चिनी चायनीज (5)\nसाहित्य आणि साहित्यिक (20)\nविठ्ठला तू वेडा कुंभार (6)\nग्रँड युरोप – भाग ३६ -गुड बाय युरोप\nपॅरिसमधील लिडो शो पाहून हॉटेलवर परतेपर्यंत मध्यरात्र उलटून गेलेली होती. पहाटे चार वाजता आम्हाला परतीच्या प्रवासाला निघायचे होते. त्यासाठी सामानाची बरीचशी बांधाबांध आधीच केलेली होती. पासपोर्ट आणि विमानाची तिकीटे वेगळ्या पाऊचमध्ये ठेवली. प्रवासात घालायचे कपडे बाहेर काढून घेतले. शेवटच्या दिवशी बाहेर काढलेल्या गोष्टी परत बॅगेत जमवल्या. अनावश्यक पॅम्फ्लेट्सचे चिटोरे, प्लॅस्टिकच्या थैल्या, कार्डबोर्डचे पॅकिंग वगैरेची विल्हेवाट लावली. लवकर उठायचा उचका होता त्यामुळे शांत झोप लागणे शक्यच नव्हते. गादीवर आडवे पडून शरीराला थोडी विश्रांती दिली. निघायची वेळ होताच तयार होऊन सर्व सामानासह पांच मिनिटे आधीच खाली येऊन बसलो. आमची नीट व्यवस्था झाली असल्याची खात्री करून घेऊन आम्हाला निरोप देण्यासाठी संदीपसुद्धा बरोबर चार वाजता उठून खाली आला.\nपॅरिसचे दोन विमानतळ वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. ‘ऑर्ली’ येथे जुने विमानतळ आहे आणि ‘चार्ल्स द गौल एअरपोर्ट’ हे नवे विमानतळ आहे. ऑर्ली विमानतळ आमच्या हॉटेलमधील खोलीच्या खिडकीतून दिसत होते इतके जवळ होते, पण त्याचा कांही उपयोग नव्हता, कारण आमची फ्लाईट चार्ल्स द गौल एअरपोर्टवरून निघणार होती. पॅरिसमधल्या हॉटेलची स्वतःची वाहतूक व्यवस्था नव्हती. जवळपास कोठे टॅक्सीस्टँडदेखील नव्हते. त्यामुळे आमच्यासाठी शहरातून एक टॅक्सी बुक केली. ठरल्याप्रमाणे टॅक्सी वेळेवर तेथे आली. टॅक्सीत सामान ठेऊन आणि संदीपचा निरोप घेऊन निघालो. बाकीचे सहप्रवासी तर त्या वेळेस गाढ झोपेत होते. मनातूनच त्यांना निरोप दिला.\nपहाटे चारच्या सुमारास मुंबईला बरीच जाग आलेली असते. हे शहर रात्रीसुद्धा बहुतेक फारसे झोपतच नाही. मुख्य रस्त्यावरील वाहतूक चोवीस तास सुरूच असते. पॅरिसला मात्र त्या वेळी रस्त्यात सगळीकडे शुकशुकाट होता. त्या शहराची अजीबात माहिती नसल्याने कुठून कुणीकडे चाललो होतो त्याचा थांगपत्ता लागत नव्हता. उगाचच खिडकीतून दिसणा-या रस्त्यावरच्या पाट्या वाचायचा प्रयत्न करीत होतो. बराच वेळ गेल्यानंतर विमानाचे छोटे चिन्ह आणि ‘चार्ल्स द गौल एअरपोर्ट’ हे शब्द आणि त्याची दिशा दाखवणारे बाण दिसू लागल्यावर आपण योग्य त्या जागी जात असल्याची खात्री पटली.\n” असे टॅक्सी ड्रायव्हरने विचारले. ते तर मलाही ठाऊक नव्हते. “आधी एअरपोर्टला चलू आणि तेथे गेल्यावर पाहू.” असे मी म्हंटले. त्याला माझी भाषा समजली नाही. त्याने पुन्हा तोच प्रश्न विचारला. मी तिकीट काढून पाहिले. त्यावरही टर्मिनल लिहिलेले नव्हते. “आम्हाला ऑस्ट्रियन एअरवेजच्या विमानाने ऑस्ट्रियामधील व्हिएन्नाला जायचे आहे.” असे सांगितले. त्याला त्यातले कितपत समजले कुणास ठाऊक, त्याने एक नंबरच्या टर्मिनलवर जायचा निर्णय घेतला. “आता कुठून तरी टर्मिनल शोधायचे आहे, एक नंबरपासून सुरूवात करू.” असा विचार करून मी त्याला होकार दिला. मी आतापर्यंत पाहिलेल्या जवळ जवळ सगळ्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर वेगवेगळी टर्मिनल्स होतीच. लांबलचक पॅसेजेस आणि कन्व्हेयर्सने ती आपसात जोडलेली होती. पाट्या वाचीत आणि बाण पहात मी योग्य त्या टर्मिनलकडे गेलो होतो. इथेसुद्धा तसेच असेल असे मला वाटले. आम्ही हव्या असलेल्या विमानतळावर जाण्यात कांही चूक केली नव्हती एवढे खात्रीपूर्वक रीतीने माहीत होते. तेथे गेल्यानंतर टर्मिनल शोधायचे बाकी होते. त्यासाठी पुरेसा वेळ होताच.\nएक नंबरच्या टर्मिनलच्या दाराशी पोचल्यावर सामान काढून घेतले आणि ट्रॉलीवर ठेवले. दारापाशी जाताच कांचेचा दरवाजा आपोआप उघडला. आंत जाऊन पहाता तिथे चिटपांखरूसुद्धा नव्हते. हे युरोपियन लोक नेहमी अगदी वेळेवर येऊन पोंचतात हे माहीत होते. कुठे आणि कसे जायचे हे त्यांना नेमके माहीत असते, त्यामुळे ते शक्य होते. या प्रवासात सोबतीला मार्गदर्शक नसल्यामुळे आमची गोष्ट वेगळी होती. आपले चेक इन आपण करून घ्यावे असा विचार करून पुढे गेलो. टॅक्सी निघून गेलेली असल्याने मागचे दोर कापलेलेच होते. पॅसेजमधून चालता चालता एका जागी मोठा स्क्रीन होता. सकाळी सात वाजतांपासून तेथून सुटणा-या प्रत्येक विमानाचे गंतव्य स्थान, उड्डाण क्रमांक आणि वेळ त्यावर अनुक्रमानुसार दाखवली होती पण आमच्या फ्लाईटचा त्यात कोठे उल्लेखच नव्हता हे पाहिल्यावर मात्र आमचे धाबे दणाणले.\nशोधाशोध करीत इन्फॉर्मेशन काउंटर गांठले. तेथेसुद्धा अजून कोणीही आलेले नव्हते. कोठल्याही एअरलाइन्सचे कार्यालय अजून उघडलेले नव्हते. ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी अलीकडे रात्रीच्या व पहाटेच्या फ्लाईट्स तिकडे नसतात. आपल्या मुंबईला किंवा दिल्लीला विमानतळांवर रात्रंदिवस जाग असते ते आठवले. पण त्याचा काय उपयोग एका जागी सात आठ चिनी जपानी “चिंग मिंग” करीत उभे होते. त्यांना विचारून पाहिले. त्यांनी स्क्रीनकडे बोट दाखवले. अखेरीस एक गणवेशधारी मजूर दिसला. बुडत्याला काडीचा आधार पुरेसा असतो. त्यामुळे हांतवारे करीत त्याला विचारले. त्यालासुद्धा भाषा कळत नव्हती पण आमचा प्रॉब्लेम समजला. त्याने पहिल्या मजल्यावर जाण्याची लिफ्ट दाखवून तिकडे जाण्याचा इशारा केला. वर गेल्यावर तिथे आणखी एक माहिती देणारे काउंटर होते, पण तेसुद्धा रिकामे होते. पुन्हा खाली आलो. तो देवदूत जणू आमची वाटच पहातच उभा होता. आम्हाला दोन किंवा तीन नंबरच्या टर्मिनलवर जावे लागणार असे त्याने बोटे दाखवीत दर्शवले. पण नेमके कुठे आणि कसे जायचे हा प्रश्न होता.\nलांबलचक पॅसेजमध्ये अधीरपणे येरझा-या घालता घालता दूर कोठे तरी एक गणवेशधारी महिला प्रकट झालेली दिसली. सामान अलकाजवळ सोडून दिले आणि ती परी अदृष्य होण्याच्या आंत धांवत जाऊन तिला गांठले. माझे तिकीट पाहून टर्मिनल नंबर ‘दोन डी’ वरून आमची फ्ल��ईट सुटेल आणि तिकडे जाण्यासाठी ट्रेन आहे एवढी खात्रीलायक माहिती तिने दिली. कुठे जायचे ते तर समजले. आता तिकडे कसे जायचे ते शोधून काढायचे होते. रेल्वे स्टेशन शोधतांना पुन्हा आमचा देवदूत वाटेत भेटला आणि आम्हाला तिथपर्यंत घेऊन गेला. तो बरोबर नसता तर मला ते ओळखूच आले नसते. कारण मोठ्या कॉरीडॉरचाच तो एक भाग असल्यासारखे वाटत होते. प्लॅटफॉर्म, रूळ, वेटिंग रूम, तिकीट ऑफीस, टाईमटेबल, इंडिकेटर यांतले कांही सुद्धा त्या ठिकाणी दिसत नव्हते. प्रवासी तर नव्हतेच. एका बाजूला मोठी चित्रे लावलेली पार्टीशन्स होती त्यातच मधेमधे सरकणारे दरवाजे होते. त्यांच्या पलीकडले कांही दिसत नव्हते.\nकांही क्षणांतच धडधडण्याचा आवाज ऐकू आला आणि आगगाडीचा एकच स्वयंचलित डबा गडगडत समोर आला. डब्याचे दार उघडले त्याबरोबरच त्याच्या समोरील प्लॅटफॉर्मवरील दरवाजा सरकला आणि आंत जाण्याचा मार्ग मोकळा झाला. आंत दोन तीन माणसे बसलेली होती. आम्हीही आंत जाऊन बसलो. दाराच्या वर एका रेषेचा एक नकाशा रंगवलेला होता. टर्मिनल एक, दोन, तीन आणि त्यांच्यामधील पार्क स्टेशनांच्या जागा त्यांत दिव्याने दाखवलेल्या होत्या. प्रत्येक स्टेशन येण्यापूर्वी त्याची अनाउन्समेंट होत होती आणि स्टेशन येतांच तिथला बारीकसा दिवा प्रज्वलित होत होता. अशा प्रकारची व्यवस्था मी पूर्वी इंग्लंडमध्ये पाहिलेली होती. तरीही सहप्रवाशांना विचारून घेतले. त्यांनीसुद्धा आम्ही अनभिज्ञ आहोत असे गृहीत धरून केंव्हा उतरायचे ते समजावून सांगितले. या एअरपोर्टवर गाड्या उभ्या करून ठेवण्यासाठी वेगळ्याच जागेवर गाडी पार्क करून ट्रेनने हव्या त्या टर्मिनलला जायचे अशी व्यवस्था असावी. आमचे स्टेशन येण्याच्या आधीच्याच पार्क स्टेशनवर ते लोक उतरून गेले, पण आम्हाला पुढच्या स्टेशनावर उतरायचे आहे एवढे उतरण्याआधी ते सांगून गेले.\n‘टर्मिनल दोन’ आल्यावर आम्ही खाली उतरलो. पॅसेजमधील फलक व बाण पहात पहात ‘दोन डी’ शोधून काढले. इथे मात्र प्रवेशद्वारावरच एक सुरक्षा अधिकारी बसलेला होता. आमची तिकीटे पाहून त्याने बारा की बावीस अशा कुठल्या तरी नंबरच्या खिडकीवर चेक इन करून त्रेसस्ठ नंबरच्या गेटने विमानांत बसायचे आहे एवढी माहिती दिली. पहिल्यांदा आमची पूर्ण खात्री होऊन एकदांचा जीव भांड्यात पडला आणि मनांतली धुकधुक थांबली. या खिडक्या सुद्धा ��कमेकीपासून खूपच दूर दूर पसरलेल्या होत्या. हळूहळू शोधत आमच्या खिडकीपर्यंत पोचलो, पण तिथे एअर फ्रान्सचे नांव लिहिलेले होते. ऑस्ट्रिया देशाचे किंवा त्यांच्या एअरलाइन्सचे नामोनिशाण तिथे दिसत नव्हते. ती खिडकीही अजून उघडलेली नव्हती. दोन तीन प्रवासी आमच्या आधी त्या ठिकाणी येऊन पोचले होते. त्यांना विचारून खात्री करून घेतली. कदाचित ऑस्ट्रियन एअरने आपले काम एअर फ्रान्सला औटसोर्स केले असावे असे वाटले.\nथोड्या वेळाने एक एक करून तिथले कर्मचारी आले आणि स्थानापन्न झाले. मॉनिटर सुरू केल्यावर व्हिएन्ना हे गांवाचे नांव आणि आमचा फ्लाईट नंबर त्यावर झळकला. खरे तर ही एअर फ्रान्सचीच फ्लाईट होती पण ऑस्ट्रियन एअर आणि तिसरीच एक सहयोगी विमान कंपनी यांच्याबरोबर ती संयुक्तपणे उडवली जात होती. त्यातील प्रत्येकीने आपापल्या सिरीजमधील नंबर तिला दिलेला होता. त्यामुळे तिला तीन वेगवेगळे क्रमांक दिलेले होते. ज्या कंपनीचे तिकीट असेल त्या कंपनीचा उड्डाण क्रमांक त्या तिकीटावर दिलेला होता. हे सगळे समजून घेण्यात थोडा वेळ गेला. तोपर्यंत आणखी सातआठ प्रवासी आले. त्यातले कांही रांगेत उभे राहिले.\nचेक इनचे काम सुरू झालेले पाहिल्यावर आम्ही पुढे येऊन रांगेत उभे राहिलो. आमच्या पुढे एक लहानखोर चणीची कृश मुलगी उभी होती. ती स्वतः हांत पाय मुडपून आंत बसू शकेल एवढ्या प्रचंड आकाराची सूटकेस तिने ओढत आणली होती. त्याशिवाय पाठीवरच्या हॅवरसॅकने ती वांकली होती. दुस-या एका बलदंड प्रवाशाच्या मदतीने तिने आपली सूटकेस वजनाच्या यंत्रावर ठेवली. प्रत्येक प्रवाशाला वीस किलो वजन नेण्याची परवानगी होती त्याच्या दुपटीहून अधिक वजन त्या यंत्राच्या कांट्याने दाखवले. काउंटरवरच्या महिलेला शंका आल्यामुळे तिने पाठीवरचे हॅवरसॅकचेही वजन केले. तेसुद्धा दुपटीच्या वर निघाले. त्यावर त्यांचा फ्रेंच भाषेत वाद होत राहिला. अखेरीस उच्च अधिकारी तेथे आले आणि ती मुलगी त्याच्याबरोबर गेली. पण तोंवर आम्हाला ताटकळत उभे रहावे लागले होते. बहुधा त्या मुलीचे विमान चुकणार असे आम्हाला वाटले होते. तिने सामानाचे काय केले कोणास ठाऊक, पण विमान सुटण्यापूर्वी ती आंत येतांना दिसली.\nनियोजित वेळेनुसार विमान सुटले आणि व्हिएन्नाला पोंचले. रोमला जातांना तिथूनच गेल्यामुळे तो विमानतळ थोडासा ओळखीचा झाला होता. पॅरि���लाच मुंबईपर्यंतचे ‘थ्रू चेक इन’ केलेले असल्याने बरोबर सामानाचा बोजा नव्हता. मुंबईला आमच्याबरोबर सामान समजा नाहीच पोचले तरी घरीच जायचे असल्यामुळे त्याची एवढी फिकीर नव्हती. त्यामुळे शक्य तितक्या वस्तू मोठ्या सूटकेसमध्ये बसतील तशा भरून टाकल्या होत्या, एवढेच नव्हे तर हांतात धरायच्या हँडबॅगासुद्धा एअरलाइन्सकडे देऊन टाकून फक्त अत्यावश्यक कागदपत्रे आणि फारच मौल्यवान किंवा अपूर्वाईच्या वाटणा-या बारीक सारीक वस्तू तेवढ्या आपल्याबरोबर ठेवल्या होत्या. त्यामुळे आरामात फिरत फिरत आगमनकक्षातून निर्गमनकक्षात गेलो. इमिग्रेशनचे सोपस्कार वाटेतच पार पडले. पाश्चिमात्य देशातून बाहेर जाणा-यांना कसला त्रास नसतो. तिथे प्रवेश करतांनाच थोडी कडक तपासणी होते. तीसुद्धा आमच्या बाबतीत झालेली नव्हती.\nव्हिएन्नाच्या विमानतळावरील लाउंजमधून विंडो शॉपिंग करीत फिरत असतांना इंग्लंडमध्ये राहणारे एक मराठी डॉक्टरांचे जोडपे भेटले. त्या परमुलुखात मराठी शब्द कानावर पडतांच त्यांनी लगेच वळून पाहिले आणि आम्हाला अभिवादन केले. ऑस्ट्रियामध्ये परिभ्रमण करून ते इंग्लंडला परत चालले होते. तेथून मुंबईला जाणा-या विमानात अर्थातच मुख्यतः भारतीयांचा भरणा होता. बोर्डिंग गेटवर पोचताच भारतात परत आल्यासारखे वाटले. त्यातही पुण्याहून आलेला एक मराठी तरुणांचा ग्रुप पाहून खूप आनंद झाला. कोठल्याशा औद्योगिक प्रदर्शनामध्ये आपल्या उद्योगाची प्रगती प्रदर्शित करून आपल्या उत्पादनाच्या निर्यातीसाठी करार करून ते विजयी मुद्रेने परत येत होते हे समजल्यावर माझ्यासुद्धा अंगावर मूठभर मांस चढले.\nनियोजित वेळेनुसार विमानाने उड्डाण केले. रात्रीची झोप झालेली नसल्याने दिवसभर पेंगत होतो. आम्ही पश्चिमेकडून पूर्वेकडे जात होतो आणि सूर्य पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकत होता. त्यामुळे पटकन दिवस मावळून रात्र सुरू झाली. मध्यरात्रीच्या सुमाराला छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर उतरलो. ग्रँड युरोप टूरची य़शस्वी सांगता झाली होती.\n. . . .. . . .यापुढील अखेरचा भाग: समारोप\nFiled under: प्रवासवर्णन, युरोप |\n« ग्रँड युरोप – भाग ३५ – सहप्रवासी ग्रँड युरोप – भाग ३७ – समारोप »\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nगुणवत्ता, दर्जा, स्तर, प्रत …… आणि क्वालि���ी\nयंत्रे तयार करणारी यंत्रे नोव्हेंबर 11, 2021\nशाश्वत ऊर्जा ऑक्टोबर 20, 2021\nवातावरणामधील हवेचा दाब ऑक्टोबर 7, 2021\nतेथे कर माझे जुळती – भाग १९ – माझ्या आत्या सप्टेंबर 27, 2021\nओझोन आणि हीलियम सप्टेंबर 16, 2021\nप्लॅस्टिक – ब्रह्मराक्षस की बागुलबोवा \nगॅलीलिओ आणि विज्ञान (सायन्स) ऑगस्ट 10, 2021\nकोपरनिकसचे संशोधन – सूर्यमालिका जुलै 29, 2021\nजुगाड पुराण जुलै 22, 2021\nएक धामधुमीचा दिवस (११ जुलै २००६) जुलै 11, 2021\nप्राचीन काळातील भारताची विज्ञानामधील प्रगति जून 29, 2021\nपरतलो मातृभूमीला मे 31, 2021\nइंद्र देवा रे देवा …. मे 25, 2021\nभगवान श्रीपरशुराम मे 14, 2021\nशून्याचा शोध मे 10, 2021\nपुण्याचा स्वाइनफ्ल्यू २००९ एप्रिल 14, 2021\nसिंहगड आणि मी एप्रिल 8, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.popxo.com/article/dasara-information-in-marathi/", "date_download": "2021-12-05T07:15:51Z", "digest": "sha1:CK5KOWWIPJ72TR5LGITMKZL6JZQX3QGJ", "length": 10857, "nlines": 41, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "Dasara Information In Marathi - जाणून घ्या दसऱ्याची माहिती | POPxo Marathi", "raw_content": "\n‘दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ असा हा सण विजयादशमी म्हणजेच दसरा हा संपूर्ण भारतात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. शारदीय नवरात्र संपताच येणारा सण किंवा नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी असणारा सण म्हणजे दसरा होय. त्यामुळे दसरा (information about dasara in marathi) हा हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक आहे. हे पर्व रामायणातील कथेशी संबंधित आहे. असं मानलं जातं की, या दिवशी भगवान राम यांनी अहंकारी लंकापती रावणाचा वध केला होता. तेव्हापासून दसरा हा सण (dasara festival information in marathi) साजरा केला जाऊ लागला. या दिवशी देशभरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. तर काही ठिकाणी विजयादशमी च्या निमित्ताने खास रावणाच्या पुतळ्याचं दहनही केलं जातं आणि सोबतचं रामलीलेचंही आयोजन आवर्जून केलं जातं. तुम्हीही आपल्या मित्रपरिवार आणि कुटुंबासोबत दसऱ्याच्या शुभेच्छा नक्की शेअर करा.\n | कधी आहे दसरा\nStories About Dussehra | दसऱ्यासंबंधीच्या आख्यायिका\nAuspicious Occassion Of Dasara | साडेतीन मुहूर्तापैकी एक दसरा\n | कधी आहे दसरा\nहिंदू पंचांगानुसार 2021 मध्ये दसरा म्हणजेच विजयादशमी (dussehra information in marathi) 15 ऑक्टोबरला साजरी केली जाईल. माहितीनुसार हा सण दरवर्षी अश्विन मासातील शुक्ल पक्षाच्या दशमीला साजरा केला जातो. धार्मिक कथेनुसार या दिवशी भगवान रामाने अत्याचारी रावणाचा वध केला होता. विजयादशमीच्या दिवशी(dasara mahiti in marathi) माता दुर्गे��े महिषासुराचा वध केल्याचीही आख्यायिका आहे. आणि यामुळेच देशातील काही भागात या दिवशी माता दुर्गेची षोडशोपचारे पूजा केली जाते.\nदसरा (dasara information in marathi) हे पर्व चांगल्याचा वाईटावरील विजयाचं प्रतीक म्हणून साजरा केला जातो. भगवान रामाने या दिवशी रावणाचा वध केला होता आणि माता सीतेची सुटका करून तिला परत आणलं होतं. दसरा हा विजयादशमीच्या नावाने यामुळेच ओळखला जातो. खरंतर वानर सेना आणि लंकापती रावणामध्ये हे युद्ध तब्बल 10 दिवस सुरू होतं आणि दहाव्या दिवशी भगवान रामाने रावणाचा वध केला होता. त्यामुळेच दसरा म्हणजेच विजयदशमी (dussehra mahiti marathi madhe) म्हणून साजरा केला जातो.\nStories About Dussehra | दसऱ्यासंबंधीच्या आख्यायिका\nभगवान श्रीराम आणि माता सीता यांच्या वनवासादरम्यान एक दिवस जेव्हा रावणाने सीतेचं हरण केलं. तेव्हा भगवान राम यांनी आपली पत्नी सीतेला रावणाच्या तावडीतून सोडवण्यासाठी लंकेवर आक्रमण केलं. या दरम्यान रामाची वानर सेना आणि रावणाची राक्षसी सेना यांच्यात महाभयंकर युद्धही झालं. ज्यामध्ये रावण, मेघनाथ, कुंभकर्ण यासारख्या सर्व राक्षसांचा वध झाला. एवढंच नाहीतर दसऱ्याचा सण हा रावणाला पराभूत करून भगवान रामाला मिळालेल्या यशाच्या आनंदात साजरा केला जातो.\nदसऱ्याची (dasara information in marathi) एक आख्यायिका अशीही आहे की, या दिवशीच पांडव हे आपला अज्ञातवास संपवून परतले होते. असं म्हणतात की, अज्ञातवासात जाण्याआधी पांडवानी आपल्या सर्व शस्त्रात्र ही शमीच्या झाडात लपवली होती. त्यामुळे या दिवशी शमीची पूजा आवर्जून केली जाते. तसंच या झाडाचं औक्षणही केलं जातं.\nतर माता दुर्गेने दशमीच्या दिवशी महिषासूराचा वध करून देवीदेवता आणि मनुष्याला त्याच्या अत्याचारापासून मुक्त केलं होतं आणि म्हणूनच विजयादशमी साजरी केली जाते. या दोन्ही गोष्टींमुळे विजयादशमी म्हणजेच दसरा साजरा केला जातो.\nAuspicious Occassion Of Dasara | साडेतीन मुहूर्तापैकी एक दसरा\nउत्तर भारतात दसरा म्हणजेच विजयादशमीच्या निमित्ताने रावण दहन आणि रामलीला यासारखे कार्यक्रम साजरे केले जातात. तर महाराष्ट्रात दसऱ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी आपट्याची पानं म्हणजेच प्रतीकात्मक सोनं लुटण्यात येतं. आपट्याची पानं सोनं म्हणून आपल्या नातलगांना आणि मित्रपरिवाराला आवर्जून दिली जातात. तसंच दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. या दिवशी गृहप्रवेश, वाहन खरेदी आणि सोनं खरेदी अशी सर्व चांगली कार्य हमखास केली जातात. त्यामुळे महाराष्ट्रात दसरा सण आवर्जून आणि मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. या दिवशी विजयाचं प्रतीक म्हणून शस्त्रास्त्रांची पूजा ही केली जाते. तसंच काही जण आधुनिक युगातील शस्त्र म्हणून लॅपटॉप आणि चोपडी पूजनही करतात. झेंडूची फुल वापरून आणि सरस्वती काढून खास वही-पुस्तकाचं पूजन केलं जातं.\nया दिवशी खास खरेदी केली जाते. घराला छान झेंडूच्या तोरणाने सजवलं जातं. घरी गोडाधोडाचं जेवण करून या दिवसाला जल्लोषात साजरं केलं जातं. जसं दसऱ्याला पारंपारिक महत्त्व आणि आख्यायिका आहे. तसंच चांगल्याचा वाईटावरील विजय म्हणूनही महत्त्व आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/marathitv-actor-hardeek-joshi-buy-new-car-diwali-2021-sp-627742.html", "date_download": "2021-12-05T08:32:40Z", "digest": "sha1:SYDJHOZN3TG6IKJO2JZGZKCWWVTHZOTR", "length": 9306, "nlines": 84, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राणा दा फेम हार्दिक जोशीच्या घरी नवीन मालकीणबाईंची एंट्री, उत्साहात केलं स्वागत – News18 लोकमत", "raw_content": "\nराणा दा फेम हार्दिक जोशीच्या घरी नवीन मालकीणबाईंची एंट्री, उत्साहात केलं स्वागत\nराणा दा फेम हार्दिक जोशीच्या घरी नवीन मालकीणबाईंची एंट्री, उत्साहात केलं स्वागत\nसर्वांचा लाडका राणा दा फेम हार्दिक जोशीने (hardeek joshi) दिवाळी निमित्ताने एक मोठी खरेदी केले आहे. म्हणजे त्याच्या परिवारात आता एक नव्या सदस्याची म्हणजे चारचाकीची एंट्री झाली आहे.\nmarathitv-actor-hardeek-joshi-buy-new-car diwali 2021 मुंबई, 6 नोव्हेंबर- सगळीकडे दिवाळीची धामधूम आहे. दिवळीनिमित्त पाडव्याच्या दिवशी अनेक जण नवीन वस्तू तसेच वाहन खरेदी किंवा घर खरेदी करत असतात. सर्वांचा लाडका राणा दा फेम हार्दिक जोशीने (hardeek joshi) देखील याच निमित्ताने एक मोठी खरेदी केले आहे. म्हणजे त्याच्या परिवारात आता एक नव्या सदस्याची म्हणजे चारचाकीची एंट्री झाली आहे. त्याच्या नव्या गाडीचं त्यानं मोठ्या जल्लोषात स्वागत केलं आहे. हार्दिकने इन्स्टावर याचा व्हिडीओ शेअर केला आहे.पाडव्याच्या मुहूर्तावर हार्दिकने नवी कार खरेदी केली आहे. हार्दिकच्या या खास व्हिडीओवर चाहते अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.\nअभिनेता हार्दिक जोशी सध्या झी मराठीवर तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेत सिध्दार्थाची भूमिका साकारताना दिसत आहे. राणा दा प्रमाणेच प्रेक्षक त्याच्या या नव्या भूमिकेवरही प्रचंड प्रेम करत आहेत. या मालिकेत त्याने पूर्ण वेगळ्या धाटणीची भूमिका साकारली आहे. प्रेक्षकांकडून त्याच्या अभिनयाचे कौतुक होत आहे. हार्दिक सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय असतो. मालिकेतील कलाकारांसोबत तो विविध रील शेअर करत असतो. आजही लोक राणा दा म्हणून त्याच्यावर प्रेम करतात. या भूमिकेने तो महाराष्ट्राच्या घरघरात आणि प्रेक्षकांच्या मनात पोहचला. वाचा : विकीची एक्स गर्लफ्रेंड सुंदरतेत कतरिनाला देते मात, हॉलिवूडमध्ये केलंय काम हार्दिकचा जन्म पुण्यात झाला, 2009 साली मुंबईतील गुरुनानक खालसा कॉलेज आर्ट्समधून हार्दिकने त्याचे शिक्षण पूर्ण केले. त्या लहानपणापासूनच अभिनयाची खूप आवड होती. शाळा कॉलेजमध्ये तो नेहमीच सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घ्यायचा. पुढे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने अभिनयाचे क्षेत्र करिअर म्हणून निवडले आणि तो मुंबईत आला. सुरुवातीच्या काळात त्याने 2012 साली स्टार प्रवाहाच्या ‘स्वप्नांच्या पलीकडले’ मालिकेत एक छोटीशी भूमिका केली. मात्र त्या भूमिकेने त्याला जास्त फायदा झाला नाही. पुढे तो अशा अनेक लहान भूमिकांमध्ये दिसला. त्याने मकरंद अनासपुरे यांच्यासोबत ‘रंगा पतंगा’ या चित्रपटात ‘एसीपी पाठक’ची भूमिका साकारली होती. वाचा : Bhaubeej 2021: 'या' आहेत मराठी कलाविश्वातील बहीण-भावांच्या जोड्या हार्दिकने अजय देवगणच्या ‘सन ऑफ सरदार’ ह्या सिनेमाच्या टायटल सॉन्गमध्ये बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केले आहे. कोरिओग्राफर गणेश आचार्य यांच्याकडून त्याने शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले आहे. हिंदीत मनासारख्या भूमिका मिळत नसल्यामुळे हार्दिक मराठी मालिकांकडे वळला. हार्दिकने ‘अस्मिता’, ‘राधा ही बावरी’, ‘दुर्वा’ यासारख्या मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे. तसंच इतकंच नाही तर त्याने’ क्राईम पेट्रोल’ या कार्यक्रमातही छोटेखानी भूमिका केली आहे.\nराणा दा फेम हार्दिक जोशीच्या घरी नवीन मालकीणबाईंची एंट्री, उत्साहात केलं स्वागत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/pakistan-president-objects-rohit-shetty-akshay-kumar-film-sooryavanshi-slams-being-islamophobia-gh-632960.html", "date_download": "2021-12-05T08:01:45Z", "digest": "sha1:OT7FTSBQUS7MFOKC4PIWMYOYMHNBB4CG", "length": 11134, "nlines": 81, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Pakistan president objects rohit shetty akshay kumar film sooryavanshi slams being islamophobia - अक्षयच्या 'सूर्यवंशी'ला घाबरला ���ाकिस्तान? पाक राष्ट्रपतींच्या आक्षेपांमागे काय आहे कारण? – News18 लोकमत", "raw_content": "\nअक्षयच्या 'सूर्यवंशी'ला घाबरला पाकिस्तान पाक राष्ट्रपतींच्या आक्षेपांमागे काय आहे कारण\nअक्षयच्या 'सूर्यवंशी'ला घाबरला पाकिस्तान पाक राष्ट्रपतींच्या आक्षेपांमागे काय आहे कारण\nब्रिटिश अभिनेता रिज अहमद आणि पाकिस्तानी माध्यमांनी सूर्यवंशी (Sooryavanshi) चित्रपटाविषयी नवा वाद सुरू झाला आहे. पाकिस्तानच्या राष्ट्रपतींनी त्यात उडी घेतली आणि दिग्दर्शक रोहित शेट्टीनं (Rohit Shetty) स्पष्टीकरण दिलं आहे.\nदिल्ली, 20 नोव्हेंबर: कोरोनाच्या (Coronavirus lock-down theater release) पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे प्रदीर्घ काळ बंद असलेली चित्रपटगृहं (Cinema Hall) पुन्हा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. चित्रपटगृह सुरू झाल्यानं निर्मात्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. चित्रपटगृहं सुरू होताच अभिनेता अक्षय कुमारचा सूर्यवंशी (Sooryavanshi) हा ब्लॉकबस्टर चित्रपट प्रदर्शित झाला आहे. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Box Office Suryavanshi) जबरदस्त कमाई करताना दिसत आहे. बऱ्याच काळानंतर चित्रपटगृहात चित्रपटाचा आनंद घेता येत असल्यानं या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. कमाईचा विचार केला तर या चित्रपटानं 100 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. परंतु, आता या चित्रपटाची वेगळ्याच कारणानं चर्चा होत आहे. या चित्रपटावर पाकिस्ताननं (Pakistan) आक्षेप घेतला असून, या चित्रपटामुळे इस्लामोफोबिया (Islamophobia) वाढत असल्याचं पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अल्वी (Pakistani President arif alvi) आणि अभिनेत्री मेहविश यांनी म्हटलं आहे. तसंच या वादात ब्रिटिश अभिनेता रिज अहमद आणि पाकिस्तानी माध्यमांनीही उडी घेतली आहे. यावर दिग्दर्शक रोहित शेट्टीनं (Rohit Shetty) स्पष्टीकरण दिलं आहे. याबाबचं वृत्त `टीव्ही नाइन हिंदी`ने दिलं आहे. सूर्यवंशी हा बॉलिवूडपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे; मात्र या चित्रपटात एक मुस्लिम (Muslim) व्यक्ती खलनायक असून, पाकिस्ताननं यावर आक्षेप घेतला आहे. या चित्रपटातला खलनायक मुस्लिमच का असा सवाल पाकिस्तानी नागरिकांनी विचारला आहे. याबाबत दिग्दर्शक रोहित शेट्टीला प्रश्न विचारला असता त्यानं स्पष्टीकरण दिलं आहे, की `या चित्रपटातला खलनायक हिंदू असता तर त्याबाबतही असेच प्रश्न उपस्थित झाले असते. पाकिस्तानातून एखादा दहशवादी भारता�� आला तर त्याचं नाव काय ठेवलं जातं त्याचा धर्म कोणता असतो त्याचा धर्म कोणता असतो चित्रपटाच्या कथेचा हा एक भाग आहे आणि ती कथेची गरजदेखील. पाकिस्तानातून एक दहशतवादी येतो आणि आमचे पोलिस त्याला पकडतात इतकंच.` अंकिता लोखंडेच्या केळवणासाठी 'या' दोन मराठी अभिनेत्रींची स्पेशल तयारी दरम्यान, याबाबत पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे, की `असा कंटेट हा इस्लामोफोबिक असून, तो भारताचा नाश करील. भारतातील नागरिक सुजाण आहेत आणि ते असे प्रकार रोखतील अशी मला आशा आहे.` कायम वादग्रस्त असलेली पाकिस्तानी अभिनेत्री मेहविश हयातनं सोशल मीडियावर याबाबत एक पोस्ट लिहिली असून, त्यात ती म्हणते, की `मला सूर्यवंशी या चित्रपटाचा कंटेंट (Content) आणि त्यातल्या मुस्लिम पात्राविषयी आक्षेप आहे. हा चित्रपट इस्लामोफोबियाला खतपाणी घालणारा आहे. चित्रपटात मुस्लिम पात्रांना सकारात्मक दाखवता येत नसेल, तर किमान त्यांना योग्य न्याय देण्याची गरज आहे.` आर्मीत भरती होण्याचं स्वप्न राहिलं अधुरचं, बाईक घसरली; मागून येऊन ट्रकनं चिरडलं या वादात पाकिस्तानी माध्यमांनीदेखील (Pakistani Media) उडी घेतली आहे. पाकिस्तानमधल्या समा टीव्हीच्या एका वृत्तात सांगितलं गेलं, की `भारतात मुस्लिमांना खलनायक म्हणून दाखवण्याचा ट्रेंड 'उरी-द सर्जिकल स्ट्राइक' या चित्रपटापासून सुरू झाला. त्यानंतर असे प्रकार सातत्यानं वाढत आहेत.` ऑस्करसाठी नामांकन मिळालेला मूळचा पाकिस्तानी ब्रिटिश अभिनेता रिज अहमद यानंदेखील या प्रकारावर सोशल मीडियाच्या माध्यमातून कमेंट करताना इमोजीचा (Emoji) वापर करून प्रतिक्रिया दिली आहे. यावर स्पष्टीकरण देताना चित्रपटाचा दिग्दर्शक रोहित शेट्टीनं हा चित्रपटाच्या कथेचा एक भाग असल्याचं सांगितलं आहे.\nअक्षयच्या 'सूर्यवंशी'ला घाबरला पाकिस्तान पाक राष्ट्रपतींच्या आक्षेपांमागे काय आहे कारण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1953563", "date_download": "2021-12-05T09:10:26Z", "digest": "sha1:K7YDOTHUQSG3JUW5AKRNGJIKDMWRPFAA", "length": 3022, "nlines": 41, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"स्मोलेन्स्क\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"स्मोलेन्स्क\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n००:०४, ४ सप्टेंबर २०२१ ची आवृत्ती\n३७ बाइट्सची भर घातली , ३ महिन्यांपूर्वी\n१३:३४, ४ एप्रिल २०२० ची आवृत्ती (संपादन)\nखूणपताका: दृष्य संपादन: बदलले\n००:०४, ४ सप्टेंबर २०२१ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nखूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन :( रोमन लिपीत मराठी \n'''स्मोलेन्स्क''' ({{lang-ru|Смоленск}}) हे [[रशिया]] देशाच्या [[स्मोलेन्स्क ओब्लास्त]]ाचे मुख्यालय व रशियामधील मोठ्या शहरांपैकी एक आहे. आहे. स्मोलेन्स्क शहर रशियाच्या [[युरोप]]ीय भागात [[बेलारूस]] देशाच्या सीमेजवळ [[द्नीपर नदी]]च्या काठावर वसले असून ते [[मॉस्को]]च्या ३६० किमी पश्चिमेस स्थित आहे. अमोल बनसोडे हा या शहरातील सर्वात मोठा गरीब माणूस आहे.Jyane koni takle tyachya aai chi gand\n== बाह्य दुवे ==\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/18302/members", "date_download": "2021-12-05T08:11:19Z", "digest": "sha1:H4L5M3OJFZR3VNNCJC6UY7HAW6KAEZQ7", "length": 3636, "nlines": 120, "source_domain": "www.maayboli.com", "title": "सिंगापूर members | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /सिंगापूर /सिंगापूर members\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/latest-news/hyundai-aura-bookings-open-only-at-10-thousand-rs-know-the-features-161512.html", "date_download": "2021-12-05T07:05:17Z", "digest": "sha1:EGVA6GV3DM7UCDDLV24JL7WLA4ZSUFLJ", "length": 14110, "nlines": 245, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nHyundai Aura बुक करा केवळ 10 हजारात\nHyundai इंडियाने कॉम्पॅक्ट सेडान 'ऑरा (Aura)' ची बुकिंग सुरु केली आहे. या गाडीला तुम्ही फक्त 10 हजार रुपयांमध्ये बुक करु शकता.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : नवीन वर्षात जर तुम्ही नवी गाडी घेण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. Hyundai इंडियाने कॉम्पॅक्ट सेडान ‘ऑरा (Aura)’ ची बुकिंग सुरु केली आहे (Hyundai Aura Compact Sedan). या गाडीला तुम्ही फक्त 10 हजार रुपयांमध्ये बुक करु शकता.\nHyundai कंपनीकडून दिलेल्या माहितीनुसार, ऑरा ची बुकिंग कंपनीच्या वेबसाइटवर किंवा तिच्या डीलरशिपच्या माध्यमातून केली जाऊ शकते. कंपनी ऑराची बुकिंग सुरु करत नव्या दशकाची सुरुवात करत आहे, असं कंपनीचे संचालक तरुण गर्ग यांनी सांगितलं.\n“आम्हाला विश्वास आहे की ऑरा या कॉम्पॅक्ट सेडान प्रकारात आपलं स्��ान निश्चित करेल”, या गाडीला बाजारात 21 जानेवारीला लाँच केलं जाईल. गेल्या 19 डिसेंबरला कंपनीने या गाडीला पहिल्यांदा प्रदर्शित केलं होतं. ऑराची किंमत 6 ते 9 लाख रुपयांपर्यंत असेल.\nHyundai Aura ला Grand i10 Nios च्या प्लॅटफॉर्मवर डेव्हलप करण्यात आलं आहे. ही गाडी पेट्रोल आणि डिझल दोन्ही व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असेल. ऑराच्या टॉप व्हेरिएंटमध्ये अँड्रॉईड ऑटो आणि अॅपल कारप्लेसोबतच 8-इंचाचा टचस्क्रिन इन्फोटेनमेन्ट सिस्टम, 5.3-इंचाचा डिजीटल स्पीडोमीटर आणि एमआईडी, वायरलेस चार्जर आणि प्रीमियम साउंड सिस्टम देण्यात येत आहे. तर रिअर सेंटर आर्मरेस्टसारखे फीचर्सही यामध्ये आहेत. भारतीय बाजारात Hyundai च्या या सेडानची टक्कर मारुती डिझायर, होंडा अमेज, टाटा टिगोर आणि रेनॉच्या येणाऱ्या सब-कॉम्पॅक्ट सेडानशी असेल.\nकोरोनामुळे मृत्यू झाला असेल तर….\nनेहमी प्रसन्न राहण्यासाठी हे करा \nगुळाचा चहा पिण्याचे फायदे\nओमिक्रॉनच्या रुग्णांमध्ये नेमकी कोणती लक्षणं आढळतात \nभारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा कसोटी सामना\nST कर्मचाऱ्यांचा संप सुरुच ; प्रवाशी हवालदिल, पण ऑनलाईन व ऑफलाईन बुकींगचे पैसे मिळतायत परत\nनव्या बदलांसह Hyundai Creta पुढील आठवड्यात बाजारात, जाणून घ्या कशी आहे नवी कार\nसेन्सेक्समधील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांचे बाजारमूल्य 1.29 लाख कोटींनी वाढले, TCS ला सर्वाधिक नफा\nNagpur alert | सरकारी नोकरीचे आमिष, सव्वापाच लाखांनी गंडविले\nपर्यटनाचा प्लॅन बनवत आहात तर ‘या’ क्रेडिट कार्डच्या माध्यमातून मिळू शकतात चांगल्या ऑफर\n, काय करावं आणि काय नाही; डॉ. भोंडवेंनी दिला सल्ला\nInvestment Tips: करोडपती होण्यासाठी 4 निश्चित मंत्र, त्यांना स्वीकारल्यास व्हाल श्रीमंत\nदेशभरातील ओमिक्रॉन रुग्णांच्या संख्येत वाढ, दिल्लीतही सापडला 1 ओमिक्रॉनबाधित रुग्ण\nAurangabad | औरंगाबादमध्ये कोल्ड्रिंक्सची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात, नागरिकांनी पळवले बॉक्स\nOmicron Virus: टांझानियातून आलेल्या व्यक्तिच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी सुरू; महापालिका ‘त्या’ प्रवाशांची बॅक हिस्ट्रीही तपासणार\nVIDEO | बाईकस्वाराला वाचवताना ट्रकला अपघात, पादचाऱ्यांकडून कोल्ड्रिंक्सची पळवापळवी\niPhone 12 Pro वर 25000 रुपयांचा डिस्काऊंट, AirPods Pro स्वस्तात खरेदीची संधी, कुठे मिळतेय शानदार डील\nOmicron case in Delhi : नवी दिल्लीत ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला, भारतातील रुग्णसंख्या 5 वर\nVIDEO | बाईक���्वाराला वाचवताना ट्रकला अपघात, पादचाऱ्यांकडून कोल्ड्रिंक्सची पळवापळवी\nNagaland: नागालँड पेटले, गोळीबारात 11 जणांचा मृत्यू, संतप्त नागरिकांकडून जाळपोळ, सुरक्षा दलाची वाहने पेटवली\nपत्नीने सोनोग्राफीसाठी पैसे मागितले, नवऱ्याकडून लेकीची हत्या, नंतर आत्महत्येचा प्रयत्न\nराज्यातील 175 पोलीस अधिकाऱ्यांना पदोन्नती; मुंबईतील 57 जणांचा समावेश\nTravel Special : लग्नाआधी मित्रांसोबत चिल करायचंय मग ‘या’ खास ठिकाणी बॅचलर पार्टी करा\nOmicron Virus: टांझानियातून आलेल्या व्यक्तिच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी सुरू; महापालिका ‘त्या’ प्रवाशांची बॅक हिस्ट्रीही तपासणार\nIND vs NZ, 2nd Test, Day 3, LIVE Score: लंच ब्रेकपर्यंत भारताची 2 बाद 142 धावांपर्यंत मजल\nMaharashtra News LIVE Update | संपात सहभागी झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर आता बदलीचे नवे संकट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-GOS-IFTM-vintage-photographs-will-give-you-an-insight-into-bollywoods-yesteryears-5787827-PHO.html", "date_download": "2021-12-05T07:55:43Z", "digest": "sha1:MA5DQST2CYHKK4HUSKSN64BHULCWAAKD", "length": 4920, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Vintage Photographs Will Give You An Insight Into BollywoodS Yesteryears | तुम्ही यापूर्वी कधी पाहिले नसतील शम्मी कपूर, हेमा, धर्मेंद्रसह बी टाऊन स्टार्सचे हे Vintage Photos - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nतुम्ही यापूर्वी कधी पाहिले नसतील शम्मी कपूर, हेमा, धर्मेंद्रसह बी टाऊन स्टार्सचे हे Vintage Photos\nबॉलिवूड सेलिब्रिटींची जुनी छायाचित्रे...\nएन्टरटेन्मेंट डेस्कः भारतीय हिंदी चित्रपटसृष्टीला 'बॉलिवूड' म्हणून ओळखले जाते. या सिनेसृष्टीला शंभर वर्षांहून अधिक वर्षे झाली आहेत. या प्रवासात बॉलिवूडने जगाला अनेक महान कलाकार दिले. दरवर्षी तीन हजारांपेक्षा जास्त सिनेमांची निर्मिती करणा-या बॉलिवूडचे सिनेमे 90 देशांत दाखवले जातात.बॉलिवूड आज जगातील सगळ्यात मोठा फिल्म निर्माता आहे. सिनेमाचे स्वरुप, तंत्रज्ञान, ट्रेंडमध्ये निश्चितच बदल झाला आहे, मात्र त्याची लोकप्रियता तीळमात्रही कमी झालेली नाही. सोबतच सिने कलाकारांची लोकप्रियताही दिवसेंदिवस वाढतच गेली आहे. तसे पाहता आजच्या तुलनेत जुन्या काळातील अभिनेता-अभिनेत्रींची लोकप्रियता खूप जास्त होती. त्याकाळी अनेक सुपरहिट सिनेमे देणारे बरेचसे कलाकार आज आपल्यात नाही. मात्र त्यांच्याविषयी असलेला सन्मान आजही लोकांच्या मनात कायम आहे.\nआज या पॅ���ेजमधून आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहोत गतकाळात आणि दाखवणार आहोत बॉलिवूड सेलिब्रिटींची अतिशय दुर्मिळ झलक, जी क्वचितच तुम्हाला कधी बघायला मिळाली असावी. या अतिशय दुर्मिळ छायाचित्रांमध्ये सेलिब्रिटींचे त्यांच्या फॅमिलीसोबत, फ्रेंड्स आणि शूटिंग सेटवरील झलक बघता येणारेय.\nपुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा, सेलिब्रिटींच्या दुर्मिळ छायाचित्रांचे कलेक्शन...\nभारत ला 488 धावांची आघाडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-IFTM-marriage-in-police-station-5806643-NOR.html", "date_download": "2021-12-05T07:48:55Z", "digest": "sha1:5QO72PDZOFX672Y4ZH6O2LHKOYZJ5CR4", "length": 7235, "nlines": 59, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "marriage in Police station | प्रेमविवाहासाठी आई - भावाचा विरोध असल्‍याने पोलिस ठाण्यात लावले धडाक्यात लग्न - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nप्रेमविवाहासाठी आई - भावाचा विरोध असल्‍याने पोलिस ठाण्यात लावले धडाक्यात लग्न\nपिशोर- पिशोर येथे एका रुग्णालयात कामास असलेल्या सचिन उखर्डे आणि गावातीलच ज्योती नवले यांचे एकमेकांवर प्रेम होते सचिनने रीतसर ज्योतीच्या घरी लग्नाची मागणीसुद्धा घातली होती. परंतु मुलीच्या भावाचा या विवाहाला विरोध होता. दरम्यान ज्योतीला लग्नासाठी स्थळ येऊ लागल्याने अखेर रविवारी (दि.४) सायंकाळी मुलीने मुलाला घेऊन पिशोर पोलिस ठाणे गाठले.\nसहायक पोलिस निरीक्षक अभिजित मोरे, पोलिस उपनिरीक्षक जयराज भटकर व इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी दोघांकडच्या घरच्यांना व गावातील प्रतिष्ठित नागरिकांना पोलिस ठाण्यात बोलावून समजावून सांगितले. मिया बिवी राजी तो क्या करेगा काजी, या म्हणीप्रमाणे आणि दोघेही सज्ञान असल्याने कायद्याने दोघेही आपला जोडीदार निवडू शकतात असे मोरे यांनी पटवून दिल्यानंतर तसेच पळून जाऊन लग्न करण्यापेक्षा ठरवून लग्न करणे योग्य राहील, असे ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर दोन्हीकडची मंडळी या लग्नास तयार झाली.\nयानंतर पोलिस ठाण्यातच नवरदेव आणि नवरी याना विवाहाचे कपडे व इतर साहित्य देऊन वाजत गाजत दिगर परिसरातील संत ज्ञानेश्वर मंदिरासमोर विवाह समारंभ पार पडला. या वेळी गावातील हजारो ग्रामस्थांनी या आगळ्या वेगळ्या विवाह समारंभाला हजेरी लावली. या विवाहासाठी योग्य मध्यस्थी केल्याबद्दल आणि तत्काळ तणाव निवळल्याबद्दल पिशोर प���लिस ठाण्याचे कौतुक होत आहे.\nवेळ सायंकाळी साडेपाच वाजताची. माझ्याकडे ठाण्यात गावातील एक तरुणी आली व माझे एका मुलावर प्रेम असून मला त्याच्या सोबतच विवाह करावयाचा आहे. जर विवाह लावून दिला नाही तर मी एक तर पळून जाईल िकंवा माझे बरे-वाईट करून घेईल, असे सांगितले. घराच्यांचाही या लग्नाला विरोध असल्याचे मुलीने सांगितले. मुलगी सज्ञान असल्याने मी तिला समजावून सांगितले. मुलीच्या घरी फोन केला. तेव्हा आई व भावाचा विरोध होता. आम्ही मुलाला ठाण्यात बोलावले व त्यानंतर मुलीची काकू ठाण्यात आली. त्यांना समजावल्यानंतर काकूला मुलगी नसल्याने तिनेच या मुलीचे कन्यादान करण्याचे ठरवले. अन मग पाहता पाहता ही चर्चा गावभर पसरताच नातेवाईक व मित्रमंडळी ठाण्यात जमले. अखेर कुटुंबीयांच्या संमतीने रात्री आठ वाजता मुलीच्या काकूने नातेवाइकांकडून पैसे गोळा करून मुलीचा व मुलाचा लग्नाचा जोडा घेत ठाण्यातच लग्न लावून दिल्याने तीन वर्षांच्या प्रेमप्रकरणावर विवाहाने पडदा पडल्याचे पिशोर पोलिस ठाण्याचे सपोनि अभिजित मोरे यांनी सांगितले.\nभारत ला 480 धावांची आघाडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.popxo.com/article/home-remedies-for-acidity-in-marathi/", "date_download": "2021-12-05T07:44:56Z", "digest": "sha1:ZDBH4CPJQ3PTPEI2E5PCLHWRSQ7RPZPG", "length": 30861, "nlines": 107, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "Acidity Home Remedies In Marathi - अॅसिडीटीवर घरगुती उपाय आणि ऍसिडिटी ची लक्षणे | POPxo Marathi", "raw_content": "\n(Acidity Home Remedies In Marathi) अॅसिडीटीवर घरगुती उपाय करा आणि ऍसिडिटी ची लक्षणे\n ऍसिडिटीची लक्षणेअॅसिडीटीची कारणंअॅसिडीटीवर घरगुती उपायFAQ's\nअॅसिडीटीचा त्रास हा प्रत्येकाला कधी ना कधी होतोच. उलट सुलट खाण्याच्या सवयीमुळे हा त्रास अनेकांना होतो. पण एकदा अॅसिडीटी झाली की मात्र त्यातून सुटका मिळेपर्यंत बरे वाटत नाही. आज आपण अॅसिडीटी संदर्भातील सगळी माहिती घेणार आहोत. अॅसिडीटीची लक्षण ते अॅसिडीटीवर घरगुती उपाय (Acidity Home Remedy In Marathi) सगळ्याची माहिती आज आपण या ठिकाणी घेणार आहोत. मग करायची का सुरुवात\nसगळ्यात आधी अॅसिडीटी म्हणजे काय\nतुम्हाला ऍसिडिटीची लक्षणे आहे हे कसे ओळखाल\nअॅसिडीटी संदर्भात तुम्हाला पडतात का हे प्रश्न (FAQ’s)\nसगळ्यात आधी अॅसिडीटी म्हणजे काय\nअॅसिडीटी म्हणजे आम्लपित्त. पित्ताचा अनेक जणांना त्रास असतो. आयुर्वेदात अम्लगुणोदिक्त पित्त अम्लपित्त असे त्यांना म्हटले जाते. श���ीरातील अम्ल गुणाने पित्त वाढले जाते म्हणूनच याला अम्लपित्त म्हणजे अॅसिडीटी असे म्हणतात. अॅसिडीटीचे प्रकार आहेत आर्युवेदात याचा समावेश आहे. उर्ध्वग आम्लपित्त आणि अधोग अम्लपित्त असे त्याचे प्रकार आहेत. उर्ध्वग पित्त झाले तर ते उल्टी द्वारे बाहेर पडते. अशा उल्टीला खूप आंबट वासही येतो. तर अधोग अम्लपित्तामध्य हे प्रमाण कमी असते. तुमची अॅसिडीटी गुद मार्गाने बाहेर पडते. अशी अॅसिडीटी झाली की जुलाब होतात.\nतुम्हाला ऍसिडिटीची लक्षणे आहे हे कसे ओळखाल\nआता अॅसिडीटी होणे म्हणजे नेमकं काय होतं हे तुम्हाला माहीत आहे का म्हणजे अॅसिडीटीची नेमकी लक्षणे कोणती ते देखील जाणून घेऊया.\nजर तुम्हाला अॅसिडीटी झाली असेल तर तुम्हाला सगळ्यात आधी काय होऊ लागतं ते म्हणजे तुम्हाला अस्वस्थ वाटू लागते. तुम्हाला काहीही करण्याची इच्छा होत नाही. डोकेदुखी होऊ लागते. सतत डोके ठणकत राहते त्यामुळे कामातून किंवा काही करण्यातून तुमचे लक्ष उडून जाते. जर तुमचा हा अस्वस्थपणा योग्यवळी कमी झाला नाही तर मग तुमची चीडचीड व्हायला सुरुवात होते.\nअॅसिडीटीचा हा त्रास तुम्हाला अधिक काळ होऊ लागला की मग तुम्हाला पोटात जळजळ व्हायला सुरुवात होते. पोटात आग आग झाल्यासारखे होऊ लागते. पोटात आगीचा गोळा सोडल्याप्रमाणे तुमच्या पोटात होऊ लागते. अध्येमध्ये पोटातही दुखायला लागते.\nआंबट आंबट चव लागणे (Sour Sour Taste)\nअॅसिडीटीचा त्रास झाला की, तुम्हाला घशाशी सारखे आबंट आंबट जाणवू लागते. सतत आंबट ढेकर येऊ लागतात. तुम्ही आवंढा गिळतानादेखील तुम्हाला आबंट चव जाणवू लागते असी जाणीव झाल्यानंतर तुम्हाला काहीही खावेसे वाटत नाही. जर तुम्हाला असे जाणवत असेल तर तुम्हाला देखील अॅसिडीटीचा त्रास झाला आहे.\nअॅसिडीटी झाल्याचे आणखी लक्षण म्हणजे तुम्हाला काहीही न खाता घशाकडे जळजळ जाणवणे. जर तुम्हाला जेवणानंतर किंवा काहीही खाल्ल्यानंतर जर घशाकडे अशाप्रकारची जळजळ जाणवत असेल तर याचा अर्थ तुम्हाला अॅसिडीटी झाली आहे.\nसतत उलटी सारखे वाटणे (Vomiting Feeling)\nखाल्लेले अन्न न पचल्यामुळे तुम्हाला सतत उलटीसारखे वाटणे अगदी स्वाभाविक आहे. अनेकदा अन्न न पचल्यामुळेही असे होते. त्यातच जर तुम्हाला अॅसिडीटी झाली असेल तर मग तुम्हाला असा त्रास होणारच काहींना अॅसिडीटी झाल्यानंतर असे होतेच. तुम्हालाही असा त्रास असेल तर तुम्हाला अॅ���िडीटी झाली आहे हे समजावे\nछातीत जळजळ होणे (Heartburn)\nअॅसिडीटीकडे तुम्ही दुर्लक्ष करत राहिलात तर तुम्हाला छातीत जळजळ होण्याचा त्रास होऊ लागतो. जर तुम्हाला हा त्रास होऊ लागला असेल तर मात्र तुम्हाला याकडे लक्ष देण्याची फारच गरज आहे. तुम्ही त्याकडे लक्ष देण्याची फारच गरज आहे.\nआता तुम्हालाही अ्ॅसिडीटीचा त्रास होत असेल तर तुम्हाला या मागची कारणे माहीत हवीत. कारण आपल्यात काही चुकांमुळे आपल्याला अॅसिडीचा त्रास होत असतो. आता जाणून घेऊया अॅसिडीटीची काही प्रमुख कारणे\nआपल्या शरीराचीही एक यंत्रणा आहे. तुम्ही कधी कोणत्यावेळी काय खायला हवे हे तुम्हाला कळायला हवे. जर तुम्ही नको त्या वेळी नको त्या गोष्टी खात असाल तर तुम्हाला अॅसिडीटीचा त्रास हो होणारचं. उदा. काही जणांच्या जेवणाच्या वेळा या ठरलेल्या नसतात. कामाच्या वेळा आणि जेवण असे त्यांना जळवून घेा येत नाही. मग अशावेळी दुपारचे जेवण अगदी उशीरा केले जाते. परिणामी रात्री लवकर भूक लागत नाही आणि ज्यावेळी भूक लागते त्यावेळी जेवणाची वेळ निघून गेलेली असते. रात्री उशिरा जेवल्यानंतर ते अन्न पचणे कठीण होते. आणि मग दुसऱ्यादिवशी घशाशी आंबट आंबट जाणवू लागते\nशिळ्या अन्नाचे सेवन करणे (Eating Stale Food)\nकाहींंना उरलेले जेवण दुसऱ्यादिवशी तिसऱ्या दिवशी गरम करुन खाण्याची सवय असते. अशी सवयही तुम्हाला अॅसिडीटीचा त्रास देऊ शकते. शिळे अन्न पचायला फारच जड असते. त्याच्या सेवनामुळेच हा त्रास तुम्हाला होतो. विशेषत: शिळ्या अननपदार्थामध्ये जर मासांहाराचा समावेश असेल तर अशा गोष्टी तुम्हाला अॅसिडीटी देऊ शकतात. त्यामुळे शिळे अन्न हे देखील तुम्हाला अॅसिडीटीचा त्रास देऊ शकते.\nजेवणाच्या वेळा चुकवणे (Missing Meal Times)\nकाही जणांना कधीही काहीही खाण्याची सवय असते. असे करत असताना खाण्याच्या योग्यवेळा त्यांच्याकडून चुकतात. खाण्याच्या योग्यवेळा चुकल्या की, मग अॅसिडीटीचा त्रास सुरु होतो. खाण्याच्या योग्य वेळा म्हणजेच या अशावेळा असतात ज्यावेळी तुमच्या जेवणाचे पचन अगदी सहज होऊ शकते. पण तुम्ही जर तसे केले नाही तर तुम्हाला हमखास अॅसिडीटा त्रास होतोच.\nचुकीचे पदार्थ चुकीच्यावेळी खाणे (Eating Wrong Food At Wrong Time)\nचुकीच्या वेळी चुकीचे पदार्थ खाल्ल्यामुळेदेखील अॅसिडीटीचा त्रास होऊ शकतो. रात्री 8 नंतर स्पाईसी, तेलकट पदार्थ खाणे. असे पदार्थ खाल्यामुळे आणि च���कीच्या वेळी खाल्ल्यामुळे ते पचत नाही आणि त्यामुळे अॅसिडीटीचा त्रास होऊ लागतो.\nतिखट आणि तेलकट पदार्थ (Chili And Oily Food)\nजर तुमच्या आहारात तेलकट आणि तिखट पदार्थांचा समावेश असेल तरी देखील तुम्हाला अॅसिडीटीचा त्रास होऊ शकतो.तुमच्या शरीराला जर असे पदार्थ खाण्याची सवय नसेल तर तुम्हाला ते पचायला जड जातात आणि पर्यायाने तुम्हाला त्यामुळे अॅसिडीटी होते. तुमच्या गळाशी सतत तिखट तिखट येऊ लागतात. डोकं दुखू लागते किंवा पोटात सतत ढवळू लागतं.\nक्षमतेपेक्षा जास्त खाणे (Overeating)\nएखादी गोष्ट आवडली म्हणून क्षमतेपेक्षा जास्त खाणेही तुमच्या आरोग्यासाठी चांगले नाही कारण तुम्ही जर क्षमतेपेक्षा जास्त खाल्ले तरी देखील तुम्हाला अॅसिडीटीचा त्रास होऊ शकतो. क्षमतेपेक्षा जास्त खाल्ल्यामुळे तुमचे अन्न पचत नाही आणि मग तुम्हाला अॅसिडीटीचा त्रास होऊ लागतो. क्षमतेपेक्षा अधिक खाणेही तुम्हाला त्रासदायक ठरु शकते.\nघरच्या गरी तुम्हाला अॅसिडीटीचा त्रास कमी करायचा असेल तर तुम्ही अगदी सोपे ऍसिडिटी वर घरगुती उपाय करु शकता.\nजर तुम्हाला अॅसिडीचा त्रास झाला असेल तर तुम्हाला दुधाचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. हे दूध थंडगार पिण्यासाठी सांगितले जाते. जर तुम्हाला अॅसिडीचा भयंकर त्रास होत असेल अशावेळी तुम्ही जर थंडगार दूध प्यायलात तर अॅसिडीटीमुळे होणारी पोटातील जळजळ कमी होते. शिवाय तुमची अॅसिडीटी दाबून धरण्यासाठी तुम्हाला थंड दूध मदत करते. जर तुम्हाला अॅसिडीचा असा त्रास झाला तर तुम्ही लगेचच थंड दूधाचे प्राशन करा. पण थंड दूध पिताना बाजारात मिळणारे फ्लेवर्ड दूध टाळा. कारण त्यामुळे तुमची अॅसिडीटी कमी होणार नाही.\n2. व्हॅनिला आईस्क्रिम (Vanilla Ice Cream)\nआता अनेकांना दुधाचा नुसता वास जरी आला तरी ओकारी येते. अशांनी अॅसिडीटी झाल्यानंतर मस्त व्हॅनिला आईस्क्रिम खावे. त्यामुळे तुम्हाला चाळवलेला अॅसिडीचा त्रास कमी होईल. पोटात थंडावा निर्माण होईल आणि मग तुम्हाला बरं वाटेल. अॅसिडीटी झाल्यावर व्हॅनिला आईस्क्रिम खा असे सांगितले जाते. कारण बेसिक फ्लेवरच्या या आईस्क्रिममध्ये व्हॅनिलाचा ईसेन्स वगळता काहीच नसते त्यामुळे तुमच्या पोटातील पचन क्रिया सुरळीत होण्यास मदत मिळते.\nजेवणानंतर अनेकदा केळ खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण केळ अन्नावर प्रक्रिया करायला मदत करते किंवा अन्न खाली ढकल���यला मदत करते असे म्हटले तरी चालेल. अॅसिडीटीमध्ये तुमच्या पोटात अनेक गॅसेस तयार झालेले असतात. काहींना अॅसिडीटी झाली की, करपट ठेकर येऊ लागतात. अशावेळी जर तुम्ही एखादं केळं खाल्लं तरी तुम्हाला आराम पडू शकतो.\nखरंतरं अॅसिडीटी झाल्यानंतर कोणताही आंबट पदार्थ खाऊ नका असे सांगितले जाते. याचे कारण असे की, त्याच्या आंबटपणामुळे तुम्हाला अधिक त्रास होण्याची शक्यता असते. पण आवळ्याच्या बाबतीत तसे होत नाही. तुम्हाला अॅसिडीटी झाल्यानंतर तुम्ही आवळा सुपारी किंवा आवळ्याची एखादी फोड जरी तोंडात ठेवली तरी तुम्हाला आराम मिळू शकतो. आवळ्याचा रस अॅसिडीटी कमी करतो.\nतुम्ही घरी असताना तुम्हाला अॅसिडीचा त्रास झाला असेल तर तुम्ही हा अॅसिडीटीवर घरगुती उपाय (acidity home remedies in marathi) नक्कीच करुन पाहू शकता. पाणी गरम करुन त्यात साधारण एक चमचा जिरे घाला. जिऱ्याचा अर्क संपूर्णपणे पाण्यात उतरल्यानंतर ते पाणी थंड करुन त्या पाण्याचे सेवन करा. अॅसडीटीमुळे तुमच्या पोटात मुरडा आला असेल किंवा तुम्हाला गॅसेस झाल्यासारखे वाटत असतील तर तुम्ही जिऱ्याचे पाणी अगदी हमखास प्या. तुम्हाला लगेचच बरे वाटेल.\nलवंगाचे भरपूर फायदे आहेत. त्यातील एक फायदा तुम्हाला अॅसिडीटीसाठीही होऊ शकतो. तुम्हाला अॅसिडीचा त्रास होत आहे. असे जाणवायला लागले की, तुम्ही लगेचच दाताखाली एखादी लवंग ठेवा. लवंगाचा रस पोटात गेल्यानंतर तुम्हाला अॅसिडीटीचा त्रास कमी होईल.\nनारळाचे पाणीही अॅसिडीटीसाठी चांगले आहे. दूधाप्रमाणेच ते तुम्हाला थंडावा देते. त्यामुळे तुम्हाला असा त्रास होत असेल तर तुम्ही नारळाचे पाणी प्या. नॅचरल कुलर असल्यामुळे तुमच्या पोटातील आग शमवण्याची क्षमता त्याच्यामध्ये जास्त असते. साधारण एका नारळाचे पाणी तुम्ही पूर्ण प्या. ते पिताना हळूहळू प्या. तुम्ही एकदम पाणी प्यायला जाल तर तुम्हाला उलटीसुद्धा होऊ शकते. (उलटी झाल्यास उत्तम कारण त्यामुळे तुमची अॅसिडीटी लगेचच बाहेर पडेल.आणि तुम्हाला बरं वाटेल)\nआल्याचा एखादा तुकडा किंवा आल्याचे पाणी तुम्ही प्यायल्यात तर तुम्हाला बरे वाटेल. अॅसिडीटी नंतर तुमच्या घशाकडे तिखट असल्यासारखे वाटते किंवा ढेकर येतात. काहींना पोटात दुखायला लागते. काहींना डोकेदुखीचा त्रास होतो. अशावेळी आल्याचा एक तुकडा काम करुन जातो. आल्याचा रस पोटात गेल्यानंतर तुम्हाला बरे वाटते जर गॅसेस पोटात घुटमळत असतील तर त्याचा मार्गही मोकळा होतो.\nकाहींना अॅसिडीटी झाल्यानंतर सतत उलटी होत असल्याचे वाटते पण उलटी सहजासहजी होत नाही. अशावेळी तुमच्या घरी जर कोकमाचा आगळ असेल तर तुम्ही तो आंबट रस त्यात मीठ घालून तुम्ही तो अगदी घोट- दोन घोट रस प्यायलात तरी तुम्हाला लगेचच उल्टी होईल. ही उल्टी झाल्यानंतर तुम्हाला लगेचच बरे वाटेल. पण हा प्रयोग तुम्ही घरी असतानाच करा. कारण तुम्हाला उल्टी झाल्यानंतर थोडासा थकवा येईल पण लगेचच बरे वाटले.\nबडीशेप खाण्याचे अनेक फायदे आहेत. पण त्यापैकी एक आहे अॅसिडीटी कमी करणे. तेलकट आणि तिखट पदार्थ खाल्ल्यानंतर जर तुमच्या घशाशी तिखट पाणी येत असेल. खाल्लेले अन्न वर आल्यासारखे होत असेल तर त्या त्रासकडे दुर्लक्ष न करता बडिशेपेचे सेवन करा तुम्हाला लगेचच आराम मिळेल.\nअॅसिडीटी संदर्भात तुम्हाला पडतात का हे प्रश्न (FAQ’s)\n1. अॅसिडीटी झाल्यानंतर काय खायला हवे \nअॅसिडीटी झाल्यानंतर काय खाऊ असा अनेकांना प्रश्न असतो. जर तुम्हाला अॅसिडीटी झाली असेल तर तुम्ही तुम्हाला बरे वाटेपर्यंत तुम्ही काहीही तेलकट, तूपकट, तिखट खाऊ नका. शक्य असेल तर तुम्ही आईस्क्रिम खा. चॉकलेट खाल्ले तरी चालेल. तुम्हाला बरे वाटले असले तरी जेवण अगदी हलके ठेवा. तुमच्या शरीरात जितके पाणी जाईल तितके चांगले. जेवणात तुम्ही साधा वरण भात लिंबू असे खाल्ले तरी तुम्हाला लगेचच आराम मिळेल.\n2. लिंबू अॅसिडीटीसाठी चांगले आहे का \nअॅसिडीटी झाल्यानंतर शक्यतो आंबट खाण्याचा सल्ला दिला जात नाही. कारण त्यामुळे तुम्हाला जास्त त्रास होण्याची शक्यता असते. जर तुम्हाला लिंबाचे सेवन करायचे असेल तर तुम्ही एखादा ग्लास लिंबू पाणी पिऊ शकता ज्यामुळे तुमच्या पोटाला थंडावा मिळेल.\n3. अॅसिडीटी आजार आहे का \nअजिबात नाही… अॅसिडीटी हा आजार नाही.काहींना हा त्रास सतत होतो याचा अर्थ असा नाही तो आजारामध्ये मोडतो. याचा एकच अर्थ होतो की, तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी या चुकीच्या आहेत. त्यामुळे हा कोणताही आजार नसून हा तुमचा निष्काळजीपणा आहे.\n4. दुधाऐवजी तुम्ही दही खाल्ले तर चालेल का \nतुम्हाला दूध आवडत नसेल तर तुम्ही दुधाऐवजी दही खाल्ले तरी चालू शकेल. दूधावर प्रक्रिया झाल्यानंतर दही बनते. दह्यामध्ये चांगले बॅक्टेरिया असतात. जे तुमची पचनशक्ती वाढवू शकतात. जर तुम्हाला दह्याचा त्रास होत असेल तर मात्र तुम्ही दही खाऊ नका. कारण त्यामुळे तुम्हाला इतर त्रास होण्याची शक्यता आहे.\n5. अॅसिडीटी दरम्यान तुम्ही काय टाळायला हवे \nतुम्हाला अॅसिडीटीचा फारच जास्त त्रास झाला असेल तर तुम्ही यादरम्यान तेलकट, तिखट आणि पचायला कठीण असे पदार्थ खायला नको. बर्गर, पिझ्झा, चायनीज, मासांहार, ब्रेड असे पदार्थ तुम्ही या काळात टाळायला हवेत. तरचं तुमची अॅसिडीटी लवकर बरी होईल.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/suyash-tilak-and-aayushi-bhave-kelavan-photo-soon-get-marry-sp-612294.html", "date_download": "2021-12-05T08:01:07Z", "digest": "sha1:5WK5UQTK7WZAB5DJEQCACOTUCQVPDEMH", "length": 8188, "nlines": 84, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आली लग्नघटिका समीप! सुयश टिळक, आयुषी भावेचा केळवण समारंभ; पाहा PHOTO – News18 लोकमत", "raw_content": "\n सुयश टिळक, आयुषी भावेचा केळवण समारंभ; पाहा PHOTO\n सुयश टिळक, आयुषी भावेचा केळवण समारंभ; पाहा PHOTO\nमराठमोळा अभिनेता सुयश टिळक (Suyesh Tilak ) आणि अभिनेत्री आयुषी भावेत (Aayushi Bhave) लवकरच नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहेत.\nमुंबई, 02 ऑक्टोबर : मराठमोळा अभिनेता सुयश टिळक (Suyash Tilak) त्याच्या लव्हरिलेशनमुळे सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला होता. आता मात्र तो लवकरच नव्या आयुष्याची सुरुवात अभिनेत्री आयुषी भावेसोबत (Aayushi Bhave) करणार आहे. काही दिवसांपूर्वी त्यांचा साखरपुडा (Suyash Tilak and Aayushi Bhave engagement photo) झाला होता. सुयशने सोशल मीडियाच्या माध्यमातून साखरपुडा झाल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. आता साखरपुड्यानंतर त्यांच्या केळवणाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अभिनेता सुयश टिळक आणि आयुषी भावे ही जोडी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यामुळे सध्या त्यांच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. सध्या दोघांच्या केळवणाचे कार्यक्रम सुरू आहेत. नुकतच दोघांचं केळवण पार पडलं. आयुषी भावेने त्यांच्या केळवणाचे काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. फोटो पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये, 'नवीन सुरूवात....' असं लिहिलं आहे. सुयश-आयुषीचे फोटो पाहून त्यांच्यावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.\nहर्षदा खानविलकर आणि इतर काही कलाकार मंडळीनी मिळून या केळवणाचं आयोजन केलं होतं. यामध्ये अभिजीत केळकर, संग्राम समळे हे कलाकार देखील उपस्थित होते. या केळवणाच्या कार्यक्रमाला सुयशने निळ्या रंगाचा कुर्ता घातला होता. तर आयुषी सा��ी नेसली होती. दोघंही खूप सुंदर दिसत आहेत. हे वाचा - 'मी होणार सुपरस्टार'च्या मंचावर धडाक्यात साजरा झाला या दोन कलाकारांचा वाढदिवस; पाहा Photos काही महिन्यांपूर्वी सुयश आणि आयुषीने साखरपुडा केला होता. त्यानंतर सोशल मीडीयावर पोस्ट करून साखरपुड्याची आनंदाची बातमी दिली होती. या दोघांच्या साखरपुडा लूक सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला होता. 'माझ्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट सुंदर बनवणारी स्त्री. तुझ्याबरोबर माझं आयुष्य पूर्ण झालं आहे आणि मी खूप भाग्यवान कारण माझ्याकडे तुझ्यासारखी सुंदर जीवनसाथी मिळाली. सांगण्यास आनंद होतोय, आम्ही ऑफिशिअली एंगेज झालो आहोत. आपल्या सर्व प्रियजनांच्या आशीर्वादाने आणि प्रेमाने आम्ही एकत्र नवीन प्रवास सुरू करतोय.' अशी पोस्ट त्यावेळी सुयशने केली होती. हे वाचा - ही मराठमोळी अभिनेत्री करतेय लग्न; सोशल मीडियावर चाहत्यांना दिली आनंदाची बातमी आयुषी भावे ही अभिनेत्री आणि लोकप्रिय डान्सर आहे. युवा डान्सिंग क्विन या टीव्ही शोमध्ये आयुषी भावे दिसली होती. आयुषी भावे लवकरच एका आगामी सिनेमात दिसणार आहे.\n सुयश टिळक, आयुषी भावेचा केळवण समारंभ; पाहा PHOTO\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/ntes-app/", "date_download": "2021-12-05T08:40:03Z", "digest": "sha1:4NO5WISCNXWYFREBDZOGIAFRTQITKKNF", "length": 8367, "nlines": 148, "source_domain": "policenama.com", "title": "NTES app Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune Crime | पुणे-सोलापूर रोडवर प्रवाशांनी कॅबचालकाला धमकावून गाडी नेली चोरुन; चाकूचा…\nOmicron Covid Variant | पुण्यात परदेशातून आलेल्या व्यक्तीचा NIV कडून रिपोर्ट आला,…\n 45 वर्षाच्या महिलेवर जीव जडला म्हणून केलं तिच्या पोरीशी…\nPune Trains | पुणे-जयपूर विशेष द्विसाप्ताहिक अतिजलद ट्रेनला मुदतवाढ\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Trains | रेल्वेने पुणे - जयपूर विशेष द्वि-साप्ताहिक अतिजलद ट्रेनच्या सेवा विशेष शुल्कासह वाढवण्याचा निर्णय (Pune Trains) घेतला आहे. तपशील खाली दिलेल्यानुसार:02939 विशेष (बुधवार आणि रविवार) दि. ३.१०.२०२१ ते…\nPune Ernakulam Train | पुणे-एर्नाकुलम दरम्यान विशेष गाड्या पूर्ववत\nMouni Roy | मौनी रॉय झाली ‘Oops Moment’ची शिकार, बॅकलेस…\nUrfi Javed | उर्फी जावेदनं परिधान केला खुपच बोल्ड ड्रेस,…\n83 Trailer Out | स्वातंत्र्यानंतर परदेशाच्या भूमीवर…\nIlenana D’Cruz | इलियानाने मालदीवजमध्ये लाल बिकनीमध्ये…\nSara Ali khan | बॉडीगार्डच्या ‘या’ कृत्यामुळं सारा अली खानला…\nSapna Choudhary | साडीमध्ये सपना चौधरीने दिले ठुमके, पाहून…\nBooster Dose | भारतात बूस्टर डोस मिळणार\nIncome Tax Return File | 31 डिसेंबरपूर्वी उरकून घ्या…\nRain On Orchestra Bar | पोलिसांच्या छाप्यावर भरोसा कसा…\nPune Crime | पुणे-सोलापूर रोडवर प्रवाशांनी कॅबचालकाला…\nOmicron Covid Variant | पुण्यात परदेशातून आलेल्या व्यक्तीचा…\n 45 वर्षाच्या महिलेवर जीव जडला…\nInvestment Tips | करोडपती बनण्याचे अचूक 4 मंत्र,…\nIncome Tax Return File | 31 डिसेंबरपूर्वी उरकून घ्या…\nPune Crime | पुण्याच्या आंबेगावातील खून प्रकरणातील…\nACP Narayan Shiragavkar | सहाय्यक पोलिस आयुक्त नारायण…\nACP Gajanan Tompe | पुण्यातील कोथरूड विभागाचे सहाय्यक पोलिस…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nPune Crime | पुणे-सोलापूर रोडवर प्रवाशांनी कॅबचालकाला धमकावून गाडी नेली चोरुन;…\nPune Crime | पुण्याच्या आंबेगावातील खून प्रकरणातील ‘फरारी’…\nOmicron Covid Variant | कोरोनाच्या तिसर्‍या लाटेबद्दल आरोग्य मंत्री…\nNagpur Crime | लग्नापूर्वीचे प्रेम 14 वर्षांनी उफाळून आले; प्रेयसीला…\nGold Price Today | सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या आजचे नवे दर\nJayant Patil-Devendra Fadnavis | जयंत पाटलांचा निशाणा; म्हणाले – ‘देवेंद्र फडणवीसांना कुसुमाग्रजांबद्दल…\nIncome Tax Return 2021 | घरबसल्या ऑनलाइन फाईल करा ITR, जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया\nMaharashtra Rains | बंगालच्या उपसागरात ‘जवाद’ चक्रीवादळ किनारपट्टी भागात रेड अलर्ट; पुढील 2 ते 3 तासात…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://storymirror.com/read/marathi/poem/srii/499nrgmc", "date_download": "2021-12-05T09:39:52Z", "digest": "sha1:QG7FA4JMKNNSUZTH7UODSBMCXGLHFIYK", "length": 10378, "nlines": 347, "source_domain": "storymirror.com", "title": "सरी | Marathi Fantasy Poem | Snehlata Patil", "raw_content": "\nशब्द कविता पाऊस मराठी धारा पसारा पंख जलद मराठीकविता मेघगर्जना\nमग का मनी माझ्या\nजा ना मला घेऊन\nतो पाऊस अन् त...\nतो पाऊस अन् त...\nदेव भेटण्या निघाले मी\nदेवाचे रूप विविध गोष्टीत शोधणे देवाचे रूप विविध गोष्टीत शोधणे\nसर्वस्व व्यापून उरलेलं धुकं लोळागोळा होऊन पडलेलं असतं खिडकीच्या तळाशी आणि काचेच्या तावदान उमटलेले... सर्वस्व व्यापून उरलेलं धुकं लोळागोळा होऊन पडलेलं असतं खिडकीच्या तळाशी आणि काच...\nलावा ज्ञानदीप आता आपापल्या अंतर्यामी सांजवेळ होता होता वेध लागो निजधा��ी लावा ज्ञानदीप आता आपापल्या अंतर्यामी सांजवेळ होता होता वेध लागो निजधामी\nकवी, शोध कालातीत, प्रसिद्धी कवी, शोध कालातीत, प्रसिद्धी\nपुत्र प्राप्ती होत नसल्याची खंत पुत्र प्राप्ती होत नसल्याची खंत\nजंगल गीते कवी मनाते आणी कवितेला जंगल गीते कवी मनाते आणी कवितेला\nमासोळी आणि किनाऱ्याचे अंतहीन नाते मासोळी आणि किनाऱ्याचे अंतहीन नाते\nजीवनविषयक आकलन आणि मुक्त चिंतन जीवनविषयक आकलन आणि मुक्त चिंतन\nइतुके चांगले नाही काय... आशीर्वादाची ताकद मोठी भल्या भल्यांनी अनुभवली म्हणून तर आज माझी माये पो... इतुके चांगले नाही काय... आशीर्वादाची ताकद मोठी भल्या भल्यांनी अनुभवली म्हणून तर आज माझी माये पो... इतुके चांगले नाही काय... आशीर्वादाची ताकद मोठी भल्या भल्यांनी अनुभवली म्हणून...\nमोबाईल आणि त्याचे वेड मोबाईल आणि त्याचे वेड\nवा-याला विनवणी, आकांक्षा वा-याला विनवणी, आकांक्षा\nजन्म- मृत्यू, प्रकाश-छाया, सृष्टीची गंमत घटक सृष्टीचा तू ही फुलवी जीवनामध्ये वसंत जन्म- मृत्यू, प्रकाश-छाया, सृष्टीची गंमत घटक सृष्टीचा तू ही फुलवी जीवनामध्ये वस...\nदीपोत्सव आजकाल, दिव्यांचा राहिला नाही लाभ झगमगाटाचा, वातीस कळला नाही लाभ झगमगाटाचा, वातीस कळला नाही दीपोत्सव आजकाल, दिव्यांचा राहिला नाही दीपोत्सव आजकाल, दिव्यांचा राहिला नाही लाभ झगमगाटाचा, वातीस कळला नाही \nपाऊस पाऊस आणि पाऊस\nनिरनिराळ्या ऋतूंप्रमाणे पावसाच्या बदलत्या रूपाचे सुंदर चित्रण निरनिराळ्या ऋतूंप्रमाणे पावसाच्या बदलत्या रूपाचे सुंदर चित्रण\nसंकट समयी साथ देण्याची प्रिय व्यक्तीला शपथ देण्याची शब्दरचना संकट समयी साथ देण्याची प्रिय व्यक्तीला शपथ देण्याची शब्दरचना\nएका स्वप्नांचे रूप एका स्वप्नांचे रूप\nआता उमजले मज सत्य\nदेव, उपरती, श्रीमंती, भक्ती देव, उपरती, श्रीमंती, भक्ती\nतेंव्हा हलकेच जाग येता कुत्री भुंकताना पाहिली हत्तीच्या मोठे पणाची खात्री सहजी मनास पटली... तेंव्हा हलकेच जाग येता कुत्री भुंकताना पाहिली हत्तीच्या मोठे पणाची खात्री ...\nचार कविताः चार स्तर\nवडिलांचे, मुलीचे मन. कवितेचे म्हणणे, पाऊस, जमिनीचं नातं. झोप पतंगांचं नातं वडिलांचे, मुलीचे मन. कवितेचे म्हणणे, पाऊस, जमिनीचं नातं. झोप पतंगांचं नातं\nआयुष्य आनंदाने जगण्याची आकांक्षा आयुष्य आनंदाने जगण्याची आकांक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/desh/years-sahitya-akademi-award-goes-nanda-khares-novel-11368", "date_download": "2021-12-05T08:18:48Z", "digest": "sha1:NKJHMZDSSWLRKIOXTFSXHK2BYXMF54CF", "length": 4477, "nlines": 48, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार नंदा खरे यांच्या कादंबरीला जाहीर", "raw_content": "\nयंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार नंदा खरे यांच्या कादंबरीला जाहीर\nनवी दिल्ली: 2020 चा साहित्य आकादमीचा पुरस्कार आज जाहीर झाला असून नागपूरचे साहित्यकार नंदा खरे यांच्या ‘उद्या’ या कादंबरीला मराठीसाठीचा 2020 चा साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. याशिवाय गोविंदा महाजन यांच्या लघुकथा संग्रहालाही बाल साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांचा 'आबाची गोष्ट' असं लघुकथा संग्रहाचे नाव आहे.\nआज 20 भाषामध्ये वार्षिक साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा साहित्य़ अकादमीने केली आहे. यामध्ये सात कविता संग्रह, चार उपन्यास, पाच कथा संग्रह, दोन नाटके, एक- एक संस्मरण आणि महाकाव्यांचा समावेश आहे. तर मराठीसाठी सतीश काळसेकर, वसंत आबाजी डहाके आणि डॉ. निशिकांत मिरजकर यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले.\nपुरस्कारांची शिफारस 20 भारतीय भाषांमध्ये स्थापन करण्यात आलेल्या समितीकडून करण्यात आली होती. यावर साहित्य आकादमीचे अध्यक्ष चंद्रशेखर कंबार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आला.\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%8F%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2021-12-05T07:07:07Z", "digest": "sha1:BD6AMHYV75AZ4BZU6D5GVCQQHO26R2OB", "length": 20878, "nlines": 264, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मलेशिया एअरलाइन्स - विकिपीडिया", "raw_content": "\nसुलतान अब्दुल अझीझ शहा विमानतळ, सुबांग, मलेशिया\nझ्युरिक विमानतळावरून उड्डाण करणारे मलेशियाचे बोईंग ७७७\nमलेशिया एअरलाइन्स (मलाय: Sistem Penerbangan Malaysia) ही मलेशिया देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९७२ साली स्थापन झालेल्या मलेशिया एअरलाइन्सचे मुख्यालय क्वालालंपूर महानगरामधील सुलतान अब्दुल अझीझ शाह विमानतळावर असून क्वालालंपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ हा तिचा मुख्य विमानतळ आहे.\nसुरवातीला मलेशिया एअरलाइन्स मलेशियन एअर लाइन सिस्टम बेरड (MAS) या नावाने ओळखली जात होती. या एयरलाइन्सचे ब्रॅंडेड नाव मलेशिया एअर लाइन होते. ही एयरलाइन मुख्यतः क्वालालंपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन आणि त्याच्या कोटा किनाबालू व कुचिंग या दुय्यम केंद्रातून पूर्ण एशिया, ओस्सानीय, यूरोप या खंडात विमान सेवा चालवते. ही विमान कंपनी मलेशियाची ध्वजवाहक व सर्व जगभरातील विमान कंपन्याशी संघटित आहे. यांचे मुख्य कार्यालय कौला लुंपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहे.\nमलेशिया एअर लाइनच्या फायरफ्लाय आणि मासविंग्ज ह्या दोन सहकारी एयर लाइन आहेत. त्यांची फायरफ्लाय एयर लाइन पेनांग आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि सुबांग विमानतळ पासून विमान सेवा देते. मासविंग्ज ही एअर लाइन स्थानिक विमान सेवेवर लक्ष केन्द्रित करते. मलेशिया आये लाइन कडे युद्द सेवेचा विमान संच आहे तो क्संच मास विंग्ज चे अखत्यारीत येतो आणि मालवाहातूक व प्रवाशी वाहतूक ही करते.\n२०१४ साली झालेल्या मलेशिया एअरलाइन्स फ्लाइट ३७० व मलेशिया एअरलाइन्स फ्लाइट १७ ह्या दोन मोठ्या विमान अपघातांमुळे मलेशिया एअरलाइन्सच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसला.\n१ मलेशियन एविएशन इतिहास\n३ देश व शहरे\n१० संदर्भ आणि नोंदी\nसन १९३७ मध्ये जेव्हा वेयर्णे एयर सेवा (WAS) सिंगापूर ते कौला लुंपूरव पेनांग चालू झाली तेव्हा मलाया येथे नियमित विमान प्रवाशी आणि टपाल सेवा सुरू झाल्या. वेयर्नेची विमान सेवा थियोडोर आणि चार्लस वेयर्नेस या ऑस्ट्रेलियन दोन बंधूंनी चालू केली.[१] आठवड्यातून सिंगापूर ते पेनांग अशी तीन विमान उड्डाणे यानुसार ही विमान सेवा चालू झाली. या सेवेसाठी दिनांक २८ जुन १९३७ रोजी ड्रॅगन रॅपिड या ८ बैठकीचे हेविलंड DH.89A या विमानाचा वापर केला. हे पहिले उद्घाटनचे विमान सिंगापूर येथील त्याच वर्षी १२ जून रोजी चालू झालेल्या अगदी नव्या कोर्‍या कलॉंग विमान तळावरून उड्डाण केले. त्यानंतर D.H.89A या दुसर्‍या विमानाची त्यात भर करून दैनंदिन सेवा तसेच इपोह या ठिकाणीही विमान सेवा चालू केली. दुसर्‍या महायुद्दात जपानने मलाया आणि सिंगापूर या राष्ट्रांचा ताबा मिळवल्यानंतर ही (WAS) विमान सेवा बंद केली.\nही विमान सेवा मलायन एअरवेज लिमिटेड या नावाने सुरू झाली आणि सन १९४७ मध्ये तिने पहिले व्यावसायिक उड्डाण केले.[२] त्यांनतर कांही वर्षांनंतर सिंगापूर ला स्वातंत्र्य मिळाले आणि १९७२ मध्ये या विमान कंपनीची संपत्ति विभागली गेली त्याने सिंगापूर झेंडा धारी सिंगापूर एअर लाइन (MSA) आणि मलेशिया झेंडा धारी मलेशीयन एयर लाइन सिस्टम (MAS)उदयास आली. त्यांचा लोगो म्हणजे मलेयशियन पतंगाचे आकाराचा “बाऊ बुलण” आहे.\nऑस्ट्रेलिया ॲडलेड, ब्रिस्बेन, डार्विन, मेलबर्न, पर्थ, सिडनी\nब्रुनेई बंदर सेरी बेगवान\nकंबोडिया पनॉम पेन, सिआम रीप\nचीन बीजिंग, क्वांगचौ, कुन्मिंग, शांघाय, च्यामेन\nफ्रान्स पॅरिस (चार्ल्स दि गॉल)\nजर्मनी फ्रांकफुर्ट (फ्रांकफुर्ट विमानतळ)\nहॉंग कॉंग हॉंग कॉंग (हॉंग कॉंग आंतरराष्ट्रीय विमानतळ)\nभारत बंगळूर (बंगळूरू आंतरराष्ट्रीय विमानतळ), चेन्नई (चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ), कोचिन (कोची आंतरराष्ट्रीय विमानतळ), हैदराबाद (राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ), दिल्ली (इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ), मुंबई (छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ)\nइंडोनेशिया देनपसार, जाकार्ता, मेदान\nजपान ओसाका, तोक्यो (नारिता आंतरराष्ट्रीय विमानतळ)\nनेपाळ काठमांडू (त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ)\nनेदरलँड्स अ‍ॅम्स्टरडॅम (अ‍ॅम्स्टरडॅम विमानतळ श्चिफोल)\nसिंगापूर सिंगापूर (सिंगापूर चांगी विमानतळ)\nदक्षिण कोरिया सोल (इंचॉन आंतरराष्ट्रीय विमानतळ)\nश्रीलंका कोलंबो (बंदरनायके आंतरराष्ट्रीय विमानतळ)\nथायलंड बॅंकॉक (सुवर्णभूमी विमानतळ), फुकेत, क्राबी\nसंयुक्त अरब अमिराती दुबई\nव्हियेतनाम हनोई, हो चि मिन्ह सिटी\nसन २०१३ पासून ही एयर लाइन “जर्निज आर मेड बाय पीपल यू ट्रव्हलं विथ” या स्लोगनचा वापर करू लागली. तरीसुद्दा विमान ३७० आणि १७ यांचे साठी “कीप फ्लाइंग,’ “फ्लाइंगहाय”, “बेटरटुमारो” या स्लोगनचा वापर केला. १ सप्टेंबर २०१५ रोजी जेव्हा या विमान कंपनी चे राष्ट्रीयकरण झाले तेव्हा “टूडेइजहिअर” या स्लोगनचा वापर केला.\nसन २०१५ अखेर या एयर लाइन्स ने खालील विमान कंपन्याशी सहभागीदारी करार केलेले आहेत.\nरॉयलं बृनेरी एअर लाइन्स\nथाई एअरवेज इंटर नॅशनल\nएप्रिल २०१६ अखेर या विमान कोमपे ची ७६ विमाने प्रत्यक्ष उड्डाण सेवा करीत आहेत त्यात ५४ बोइंग आणि २२ एअरबस आहेत आणि २० स्टोर मध्ये आहेत.[५] सर्व बोइंग ७७७ सेवेतून बाजूला केल्यानंतर सध्या जी सेवेत आहेत ती साधारण ३.७ वर्ष वयाची आहेत. या विमान कंपनी चा विमान चाल���िण्याचा प्रशिक्षण योजनेचे नाव एंरीच आहे. त्यामार्फत विविध विमाने चालविणे, बँकिंग , क्रेडिट कार्ड देणे, हॉटेल, किरकोळ कामकाज अशा प्रकारचे जगभर प्रोग्राम आखले जातात.\nएरबस ए-३३० 4 — नाही\nबोईंग ७४७ 2 — नाही\nया विमान कंपनीचे ग्रूप मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) अहमद जौहरी याहया यांनी २८ फेब्रुवरी २०१३ रोजी या विमान कंपनीला RM५१.४ मिल्लियन निव्वळ नफा चौथ्या त्रैमाशिकचे शेवटी झाला त्यात गत वर्षातिल तोटा RM१.३ बिल्लियन भरून काढलेला आहे असा रीपोर्ट दिला.\nसन २०१०,२०११,२०१२,२०१३ मध्ये विमान संघांकडून या विमान कंपनीला बरेच पुरस्कार मिळाले.[६]\n^ \"मलेशिया एयरलाइन्सचे संस्थापक\" (PDF).\n^ \"मलेशिया एअरलाइन्स विषयी\".\n^ \"अमेरिकन एअरलाइन्स आणि मलेशिया एअरलाइन्स यांच्यात नवीन कोडशेअर करार\".\n^ \"मलेशिया एयरलाइन्स आणि इतिहाद एयरवेज यांच्यात कोडशेयर भागीदारी\".\n^ \"विमान संच माहिती - मलेशिया एअरलाइन्स\".\n^ \"मलेशिया एयरलाइन्सचे पुरस्कार\".\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ मार्च २०२१ रोजी १८:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.newsdanka.com/international/who-all-are-talibans-handlers/26464/", "date_download": "2021-12-05T08:54:51Z", "digest": "sha1:5EUL5U7WT7KD4QZQ7Z73TVBG2JGRE2CH", "length": 11005, "nlines": 137, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Who All Are Talibans Handlers", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरव्हिडीओ गॅलरीजगाचा कानोसातालिबानचे करविते 'धनी' कोण कोण\nतालिबानचे करविते ‘धनी’ कोण कोण\nजावेद अख्तर हा कुंपणावरचा कावळा\nअफगाणिस्तान : नो गूड, द बॅड अँड द अग्ली\nअफगाणिस्तानचा ४२ वर्षांचा संघर्षमय इतिहास\nअफगाणिस्तानमध्ये तालिबानने पूर्णपणे कब्जा केल्यानंतर जगभरातून या घटनेबद्दल भीती आणि खेद व्यक्त केला जात आहे. तालिबानच्या राज्यात महिला आणि अल्पसंख्यांकांवर अनन्वित अत्याचार केले जातात हा तालिबानचा इतिहासच आहे. परंतु जगभरातून व्यक्त केली जाणारी भीती आणि खेद याला जर का कोणी अपवाद असेल तर ते आहेत पाकिस्तान, चीन आणि इराण.\nया तिन्ही देशांनी तालिबानशी तालिबानला थेट मदत, मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याची इच्छा किंवा मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केलेले आहेत. तालिबान आणि या तीन देशांच्या संबंधांचा जागतिक स्तरावर काय परिणाम होतो हे पाहावे लागेल. आज हे संबंध मैत्रिपूर्ण वाटत असले तरी तालिबानशी मैत्री या तीन देशांच्या अंगाशी येणार का, हादेखील महत्त्वाचा प्रश्न आहे.\nपाकिस्तानने ‘इस्लाम इस्लाम भाई भाई’ या नावाखाली कट्टर तालिबान्यांना अफगाणिस्तान मधील सरकार उलथून टाकून सत्ता प्रस्थापित करण्यासाठी सर्व प्रकारचं सहकार्य केलं. परंतु पाकिस्तानच्या या ‘मास्टर प्लॅन’मध्ये एक मोठी अडचण आहे. तालिबानचे बहुतांश दहशतवादी हे पश्तून वंशाचे आहेत. परंतु अफगाणिस्तानपेक्षाही जास्त पश्तून वंशाचे लोक हे पाकिस्तानमध्ये राहतात. एवढंच नाही तर पाकिस्तानचा अफगाणिस्तानच्या सीमेलगत असलेला म्हणजेच खैबर पख्तूनख्वा भागामध्ये पश्तून नागरिक राहतात. त्यातच अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यामध्ये असलेली ‘ड्यूरॅन लाईन’ म्हणजेच सीमारेषा अफगाणिस्तानने कधीही मान्य केलेली नाही. त्यामुळेच अफगाण सरकार जरी तालिबान्यांचं असलं तरीही पाकिस्तानला सीमा विवादांमध्ये पडावच लागेल.\nमास्क असेल तरच पुष्पगुच्छ घेणार\nतालिबानपासून मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी काय करत आहेत महिला\nबूस्टर डोसबद्दल डब्ल्यूएचओने केले ‘हे’ महत्वाचे वक्तव्य\nअफगाणिस्तानमध्ये लोकशाही नाही तर, केवळ शरिया\nपाकिस्तानसारख्या कंगाल देशाला तालिबानला संपूर्णपणे मदत करणे हे तेव्हाच शक्य झालं जेव्हा चीनने त्यांना आर्थिक मदत केली होती. चीनकडे असलेल्या अमाप पैशाचा वापर त्यांनी तालिबानला शस्त्रास्त्र पुरवण्यासाठी निश्चितपणे केलेला आहे.\nतालिबानसारख्या सापाला दूध पाजण्याचे काम हे या तीन देशांनी मिळून केलेले आहे. परंतु हा साप याच तीन देशांना कधी डसतो हा केवळ प्रश्न उरला आहे. परंतु हा साप त्याला दूध पाजणाऱ्यांना डसणार याबाबत शंकाच नाही.\nपूर्वीचा लेखअफगाणिस्तान नव्हे……..इस्लामिक एमिरेट ऑफ अफगाणिस्तान\nआणि मागील लेखअनिल देशमुख पुन्हा बोलले…\nफॉग चल रहा है\n‘ओमिक���रोन सर्वांना मारून टाकेल’ म्हणत डॉक्टरने कुटुंबाला संपवले\n१२ जणींना लग्नाच्या बेडीत अडकवणाऱ्याला घातल्या बेड्या\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nफॉग चल रहा है\n‘ओमिक्रोन सर्वांना मारून टाकेल’ म्हणत डॉक्टरने कुटुंबाला संपवले\n१२ जणींना लग्नाच्या बेडीत अडकवणाऱ्याला घातल्या बेड्या\nदहशतवादी समजून गोळीबार, ११ मजूर ठार\nभारतीय लष्करी अधिकारी पाकिस्तानी हॅकर्सचे लक्ष्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mr.onlyfacadeled.com/news/", "date_download": "2021-12-05T07:02:18Z", "digest": "sha1:MOQNJQNBLR3QWTZY4SGS7KEYQN45E6XB", "length": 15204, "nlines": 196, "source_domain": "mr.onlyfacadeled.com", "title": "बातमी", "raw_content": "\nडीएमएक्सच्या नेतृत्वाखालील दर्शनी प्रकाश\nडीएमएक्सने 3 डी ट्यूबचे नेतृत्व केले\nडीएमएक्सने पिक्सेल लाईटचे नेतृत्व केले\nलीड पॉइंट लाइट स्त्रोतांना का आवडले याची कारणे कोणती आहेत\nएलईडी पॉईंट लाइट स्त्रोताची वैशिष्ट्ये: 1. कार्यक्षमता: एलईडी पॉईंट लाइट सोर्स आणि एलईडी डिस्प्ले स्क्रीन दोन्ही संगणकाद्वारे रिअल टाइममध्ये जाहिरात माहिती प्रसारित करण्यासाठी, जाहिरात व्हिडिओ प्रसारित करण्यासाठी आणि इच्छेनुसार जाहिरात सामग्री पुनर्स्थित करण्यासाठी नियंत्रित केली जाऊ शकतात. एलईडी डिस्प्लेमध्ये हाग ...\nएलईडी रेखीय दिवे आणि रेलिंग ट्यूबमध्ये काय समान आहे\nप्रथम, उष्णता लुप्त होणे, खरं तर असे बरेच लोक आहेत जे दिवे आणि कंदीलमध्ये उष्णता नष्ट होणे समजत नाहीत. बरेच लोक शेलला स्पर्श करतात. मग शेल गरम आहे की नाही हे नक्कीच त्यापैकी दोघांचेही वाजवी उत्तर नाही. ते गरम आहे की नाही याचे अंतिम उत्तर दि ...\nएलईडी फ्लड लाइट्सच्या अर्जाची परिस्थिती काय आहे\nआम्ही एलईडी स्पॉटलाइट किंवा एलईडी स्पॉटलाइट देखील कॉल करू शकतो. एलईडी फ्लडलाइट्स अंगभूत चिपद्वारे नियंत्रित केले जातात. आता दोन प्रकारची उत्पादने निवडण्यासाठी आहेत. एक म्हणजे पॉवर चिप्सचे संयोजन, आणि दुसरा प्रकार एकल उच्च-शक्ती चिप वापरतो. दोघांच्या तुलनेत, माजी अधिक स्थिर आहे ...\nएलईडी फ्लडलाइट्सची दररोज देखभाल कशी क���ावी\nखरं तर, एलईडी स्ट्रीट लाइट्ससाठी, आम्ही त्यांना स्थापित केलेले नाही आणि त्यांना व्यवस्थापित करण्याची गरज नाही. केवळ नियमित देखभाल आणि देखभाल जास्त काळ वापराची हमी देऊ शकते. एलईडी फ्लडलाइट्ससाठी, बाह्य वापरादरम्यान दिवे स्वच्छ करा. पृष्ठभागावरील धूळ हाताळणे हे मुख्य कार्य आहे. मध्ये ...\nएलईडी लाइन लाईट ब्रँडने प्रकाश स्त्रोताच्या कार्यक्षमतेकडे लक्ष का द्यावे\nरात्रीच्या वेळी हॉटेलची रात्रीची प्रतिमा बदलणे, जेणेकरुन दिवसाच्या वेळी प्रतिबिंबित न करता येणारी मोहिनी आणि वैशिष्ट्ये दर्शविता यावे म्हणून अधिकाधिक ग्राहक आकर्षित व्हावेत, यासाठी एलईडी लाईन लाईटचा मुख्य हेतू आहे. 1, कार्यक्षमता कार्यक्षमतेकडे लक्ष द्या ...\nएलईडी रेषीय दिवे लवचिकता याबद्दल काय\nएलईडी रेषीय दिवा म्हणजे एलईडी वॉल वॉशर मालिका uminumल्युमिनियम प्रोफाइल दिवा शरीर. कॉम्पॅक्ट आणि लाइटवेट एंड कव्हर आणि माउंटिंग ब्रॅकेट एल्युमिनियम मिश्रधातू उच्च-प्रेशर डाय-कास्टिंग उच्च-तापमान प्रतिरोधक सिलिकॉन रबर सीलिंग रिंगने बनलेले आहे, जे जलरोधक आणि विश्वसनीय आहे. दिवे असू शकतात ...\nएलईडी पॉईंट लाइट सोर्स कोणत्या प्रकारचे प्रकाश आहे\nएलईडी पॉईंट लाइट सोर्स हा एक नवीन प्रकारचा सजावटीचा प्रकाश आहे, जो रेषात्मक प्रकाश स्त्रोत आणि पूर प्रकाश यासाठी पूरक आहे. स्मार्ट दिवे जे डिस्प्ले स्क्रीनची विशिष्ट वैशिष्ट्ये पुनर्स्थित करु शकतात जे पिक्सेल कलर मिक्सिंगद्वारे ठिपके आणि पृष्ठभागांचा प्रभाव साध्य करतात. एलईडी बिंदू प्रकाश स्रोत आहे ...\nएलईडी वॉल वॉशरचे तांत्रिक तत्व काय आहे\nअलिकडच्या वर्षांत, एलईडी वॉल वॉशरचा वापर कंपनी आणि कॉर्पोरेट इमारतींचे वॉल लाइटिंग, सरकारी इमारतींचे प्रकाशयोजना, ऐतिहासिक इमारतींच्या भिंतीवरील प्रकाश, मनोरंजन स्थळे इत्यादीसारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केला जात आहे. गुंतलेली श्रेणी देखील विस्तीर्ण वाढवित आहे. पासून...\nमैदानी इमारतींच्या प्रकाशने शहरात कोणते बदल आणले आहेत\nइमारत प्रकाश प्रकल्प काय आहे बिल्डिंग लाइटिंगने आपल्यात कोणते बदल आणले आहेत बिल्डिंग लाइटिंगने आपल्यात कोणते बदल आणले आहेत ज्या शहरात लोक राहतात, खातात, राहतात आणि प्रवास करतात, त्या इमारतीस शहरातील मानवी इमारत आणि रक्तरंजित रात्र म्हटले जाऊ शकते, जे शहराच्या ऑपरेशन आणि विकासाच्या प्रवृत्तीचे समर्थन करते. की पा म्हणून ...\nएलईडी लाइटिंग उत्पादनांचे प्रतिस्पर्धी-उष्णता नष्ट होणे\nअलिकडच्या वर्षांत, एलईडी चिप तंत्रज्ञानाच्या वेगवान प्रगतीमुळे, एलईडीचा व्यावसायिक अनुप्रयोग खूप परिपक्व झाला आहे. एलईडी उत्पादनांना त्यांचा आकार लहान, कमी उर्जा, दीर्घ सेवा जीवन, उच्च चमक, पर्यावरणीय संरक्षणामुळे \"ग्रीन लाइट स्रोत\" म्हणून ओळखले जाते.\nएलईडी प्रकाश गुणवत्तेच्या शीर्ष दहा निर्देशकांचे विस्तृत वर्णन\nप्रकाश गुणवत्ता प्रकाश स्रोत व्हिज्युअल फंक्शन, व्हिज्युअल सोई, सुरक्षा आणि व्हिज्युअल सौंदर्य यासारख्या प्रकाश निर्देशकांना पूर्ण करते की नाही याचा संदर्भ देते. लाइटिंग क्वालिटी इंडिकेटरचा अचूक वापर आपल्या लाइटिंग स्पेसमध्ये, खासकरुन एलईडी लाइटिंगमध्ये एक नवा अनुभव घेऊन येईल ...\nएलईडी पॉईंट लाइट सोर्स कोणत्या प्रकारचे प्रकाश आहे\nसद्य स्थिती: ऑस्टेक लाइटिंग> न्यूज सेंटर> एलईडी पॉईंट लाइट स्रोत कोणत्या प्रकारचे प्रकाश आहे एलईडी पॉईंट लाइट सोर्स कोणत्या प्रकारचे प्रकाश आहे एलईडी पॉईंट लाइट सोर्स कोणत्या प्रकारचे प्रकाश आहे एलईडी पॉईंट लाइट सोर्स हा एक नवीन प्रकारचा सजावटीचा दिवा आहे, जो रेषात्मक प्रकाश स्त्रोत आणि पूर प्रकाश यासाठी पूरक आहे. स्मार्ट दिवे ज्या ...\n12 पुढील> >> पृष्ठ 1/2\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आपला ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव.\nगरम उत्पादने - साइट मॅप\nडीजे लाइट्स, एलईडी पिक्सेल लाईट, इमारत दर्शनी एलईडी लाइटिंग, स्टेज लाइटिंग, डीजे फॅकेड एलईडी लाईट्स, 3 डी एलईडी ट्यूब,\nएलईडी पॉईंट लाइट का कारणे आहेत ...\nरेखीय दिवे आणि रेलिंग टी काय करतात ...\nएलईडीचे अनुप्रयोग परिस्थिती काय आहेत ...\nएलईडी पूरची दैनिक देखभाल कशी करावी ...\nलीड लाइन लाईट ब्रँडने पैसे का द्यावे ...\nअ‍ॅड्रेस: ​​बी इमारत, चुआंगजियान इंडस्ट्री पार्क, शियान, बाओआन, शेन्झेन चायना\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1396097", "date_download": "2021-12-05T09:04:24Z", "digest": "sha1:AQMSEINO6PNHH7DQ7HBWWD7KWS4IC4WM", "length": 12991, "nlines": 83, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"मराठी व्याकरण, शुद्धलेखन, शब्दकोश इत्यादी साहि��्याची संदर्भ सूची\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"मराठी व्याकरण, शुद्धलेखन, शब्दकोश इत्यादी साहित्याची संदर्भ सूची\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nमराठी व्याकरण, शुद्धलेखन, शब्दकोश इत्यादी साहित्याची संदर्भ सूची (संपादन)\n००:१७, ३१ मे २०१६ ची आवृत्ती\n१८१ बाइट्सची भर घातली , ५ वर्षांपूर्वी\n१९:२९, २४ जून २०१३ ची आवृत्ती (संपादन)\n००:१७, ३१ मे २०१६ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nज (चर्चा | योगदान)\n* मराठी लेखन कोश, संपादक - [[अरुण फडके]]; अंकुर प्रकाशन, [[ठाणे]]▼\n* अभिनव मराठी-मराठी शब्दकोश, [[द.ह. अग्निहोत्री]], खंड १ ते ५, आवृत्ती पहिली - ऑक्टोबर १९८३, व्हीनस, [[पुणे]].▼\n* शास्त्रीय मराठी व्याकरण, [[कृ.श्री. अर्जुनवाडकर]], आवृत्ती पहिली-जून १९७०, देशमुख आणि कंपनी, पुणे▼\n* मराठी शब्दरत्नाकर, [[वा.गो. आपटे]], पुनर्मुद्रण १९९३, [[केशव भिकाजी ढवळे]], [[मुंबई]]▼\n* विस्तारित शब्दरत्नाकर, [[वा.गो. आपटे]], (विस्तारक - [[ह.अ. भावे]]) पुनर्मुद्रण १ले, मार्च २०००, वरदा प्रकाशन, [[पुणे]]▼\n*साहित्य समीक्षा परिभाषा कोश, (अध्यक्ष, उपसमिती) [[वा.ल. कुलकर्णी]], मार्च १९८७, [[भाषा संचालनालय]], महाराष्ट्र राज्य, [[मुंबई]]▼\n*भारतीय समाजविज्ञान कोश, [[स.मा. गर्गे]],खंड ६, पारिभाषिक शब्दसंग्रह, आवृत्ती पहिली - जानेवारी १९९३, [[समाजविज्ञान मंडळ]], [[पुणे]]▼\n*शुद्धलेखन विवेक, [[द.न. गोखले]],फेब्रुवारी १९९३, सोहम प्रकाशन, [[पुणे]]▼\n*शुद्धलेखन शुद्धमुद्रण शब्दकोश, [[ह.स. गोखले]], मे १९६१, दि पूना प्रेस ओनर्स असोसिएशन लि., [[पुणे]]▼\n* मराठीचे व्याकरण, [[लीला गोविलकर]], आवृत्ती दुसरी, जानेवारी १९९६, मेहता, [[पुणे]].▼\n* अभिनव भाषाविज्ञान, [[गं.ना.जोगळेकर]], आवृत्ती दुसरी, जानेवारी १९९६, सुविचार, [[पुणे]].\n* अभिनव मराठी-मराठी-इंग्रजी पर्याय शब्दकोश, [[वि.शं.ठकार]], मेहता पब्लिशिंग हाउस, [[पुणे]], तृतीय आवृत्ती २००२, ISBN 81-7766-305-4▼\n▲* अभिनव मराठी-मराठी शब्दकोश, [[द.ह. अग्निहोत्री]], खंड १ ते ५, आवृत्ती पहिली - ऑक्टोबर १९८३, व्हीनस, [[पुणे]].\n* अभिनव समानार्थी आणि विरुद्धार्थी मराठी शब्दकोश - द.ब. महाजन, १९९५, नितीन प्रकाशन▼\n* अर्थ छटा कोश - मो.वि.भाटवडेकर, स्नेहवर्धन प्रकाशन, २००७▼\n* आदर्श मराठी शब्दकोश, [[प्र.न.जोशी]], आवृत्ती दुसरी, १९८२, विदर्भ मराठवाडा कंपनी, [[पुणे]].\n▲* भारतीय समाजविज्ञान कोश, [[स.मा. गर्गे]],खंड ६, पारिभाषिक शब्दसंग्रह, आवृत्ती पहिली - जानेवारी १९९३, [[समाजविज्ञान मंडळ]], [[पुणे]]\n* मराठी पर्यायी शब्दांचा कोश, कोशकार - मो.वि.भाटवडेकर, साधना प्रकाशन, २०००▼\n* मराठी भाषा : संचित आणि नव्या दिशा (संपादक - विजय कुवळेकर)\n▲* मराठीचे व्याकरण, [[लीला गोविलकर]], आवृत्ती दुसरी, जानेवारी १९९६, मेहता, [[पुणे]].\n▲* मराठी लेखन कोश, संपादक - [[अरुण फडके]]; अंकुर प्रकाशन, [[ठाणे]]\n* मराठी विश्वकोश, [[लक्ष्मणशास्त्री जोशी]], खंड १८, परिभाषासंग्रह, पुनर्मुद्रण- १९८९, [[महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ]][[मुंबई]]▼\n▲* मराठी शब्दरत्नाकरशब्दरत्‍नाकर, [[वा.गो. आपटे]], पुनर्मुद्रण १९९३, [[केशव भिकाजी ढवळे]], [[मुंबई]]\n* मराठी शुद्धलेखन प्रदीप, [[मो.रा.वाळंबे]], आवृत्ती दुसरी, जानेवारी १९८६, नितीन प्रकाशन, [[पुणे]].▼\n* राजवाडे मराठी धातुकोश, [[वि.का.राजवाडे]], शके १८५९, राजवाडे संशोधन मंडळ, [[धुळे]]\n* राजहंस व्यावहारिक मराठी शब्दार्थ कोश - मो.वि.भाटवडेकर, राजहंस प्रकाशन २००७▼\n▲*मराठी शुद्धलेखन प्रदीप, [[मो.रा.वाळंबे]], आवृत्ती दुसरी, जानेवारी १९८६, नितीन प्रकाशन, [[पुणे]].\n▲*मराठी विश्वकोश, [[लक्ष्मणशास्त्री जोशी]], खंड १८, परिभाषासंग्रह, पुनर्मुद्रण- १९८९, [[महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ]][[मुंबई]]\n▲*अभिनव मराठी-मराठी-इंग्रजी पर्याय शब्दकोश, [[वि.शं.ठकार]], मेहता पब्लिशिंग हाउस, [[पुणे]], तृतीय आवृत्ती २००२, ISBN 81-7766-305-4\n* रामकविकृत भाषाप्रकाश, संपादक [[शं.गो.तुळपुळे]], पुणे विद्यापीठ प्रकाशन, १९६२\n▲* विस्तारित शब्दरत्नाकरशब्दरत्‍नाकर, [[वा.गो. आपटे]], (विस्तारक - [[ह.अ. भावे]]) पुनर्मुद्रण १ले, मार्च २०००, वरदा प्रकाशन, [[पुणे]]\n▲* मराठी पर्यायी शब्दांचा कोश, कोशकार - मो.वि.भाटवडेकर, साधना प्रकाशन, २०००\n* शब्दकौमुदी - य.ब.पटवर्धन, १९६५, नीलकंठ प्रकाशन▼\n▲*राजहंस व्यावहारिक मराठी शब्दार्थ कोश - मो.वि.भाटवडेकर, राजहंस प्रकाशन २००७\n*शब्दरत्नावली शब्दरत्‍नावली - बाबा पदमनजी, १८६० (याचा समावेश 'बाबा पदमनजी - काळ आणि कर्तृत्व' या डॉ.के.सी.कऱ्हाडकर या पुस्तकात करण्यात आला आहे. प्रकाशन वर्ष १९७९, महाराष्ट्र शासन)▼\n▲*अर्थ छटा कोश - मो.वि.भाटवडेकर, स्नेहवर्धन प्रकाशन, २००७\n▲* शास्त्रीय मराठी व्याकरण, [[कृ.श्री. अर्जुनवाडकर]], आवृत्ती पहिली-जून १९७०, देशमुख आणि कंपनी, पुणे\n▲*शब्दरत्नावली - बाबा पदमनजी, १८६० (याचा समावेश 'बाबा पदमनजी - काळ आणि कर्तृत्व' या डॉ.के.सी.कऱ्हाडकर या पुस��तकात करण्यात आला आहे. प्रकाशन वर्ष १९७९, महाराष्ट्र शासन)\n▲* शुद्धलेखन विवेक, [[द.न. गोखले]],फेब्रुवारी १९९३, सोहम प्रकाशन, [[पुणे]]\n▲*शब्दकौमुदी - य.ब.पटवर्धन, १९६५, नीलकंठ प्रकाशन\n▲* शुद्धलेखन शुद्धमुद्रण शब्दकोश, [[ह.स. गोखले]], मे १९६१, दि पूना प्रेस ओनर्स असोसिएशन लि., [[पुणे]]\n▲*अभिनव समानार्थी आणि विरुद्धार्थी मराठी शब्दकोश - द.ब.महाजन, १९९५, नितीन प्रकाशन\n* समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्दकोश, प्रा.य.न.वालावलकर, १९९५, वरदा बुक्स\n▲* साहित्य समीक्षा परिभाषा कोश, (अध्यक्ष, उपसमिती) [[वा.ल. कुलकर्णी]], मार्च १९८७, [[भाषा संचालनालय]], महाराष्ट्र राज्य, [[मुंबई]]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/agitation/page/3", "date_download": "2021-12-05T08:48:15Z", "digest": "sha1:GEVIJEIIDYHK5ESUQTJN3KD6ASOZOZUQ", "length": 19268, "nlines": 267, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nऐन दिवाळीच्या तोंडावर नाशिक जिल्ह्यातल्या ग्रामपंचायतींचा वीजपुरवठा तोडला\nऐन दिवाळीच्या तोंडावर महावितरणने जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींचा वीजपुरवठा थकीत वीजबिलापायी खंडित केला आहे. त्यामुळे गावातील पथदिवे आणि पाणीपुरवठा बंद आहे. ...\nएसटीच्या 306 कर्मचाऱ्यांचा कोरोनाने मृत्यू, तर 25 कर्मचाऱ्यांची आत्महत्या परिवहन मंत्री वसुलीत गुंतले का परिवहन मंत्री वसुलीत गुंतले का\nएसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलनीकरण करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी बेमुदत आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. अशावेळी प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ...\nशेतकऱ्यांच्या मदतीसाठी औरंगाबादेत शेतकऱ्यांचं धरणे आंदोलन, राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी\nअतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. सोयाबीनसह अनेक पिकं वाहून गेली. तर काही भागात जमीनही खरडून गेली आहे. त्यामुळे पंचनाम्याच्या सोपस्कार पार न पाडता शेतकऱ्यांना ...\nNana Patole | उद्या कॉंग्रेस पक्षाच्यावतीने दुपारी 12 ते 1 राजभवनासमोर मूक आंदोलन करणार : नाना पटोले\nकाँग्रेस नेते राजभवनासमोर मौनव्रत आंदोलनही करणार आहेत. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोमवारच्या बंदमध्ये सर्वशक्तीनिशी उतरून बंद यशस्वी करावा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले ...\nSpecial Report | अजित पवारांच्या निकटवर्तीयांवर छापेमारी, कार्यकर्ते आक्रमक \nउपमुख��यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्या, कार्यालये आणि त्यांच्या तीन बहिणींवर आयकर विभागाकडून छापेमारी सुरु आहे. यात पार्थ पवार आणि अजित पवार यांच्या पुणे आणि ...\nPhoto : दुसऱ्या दिवशीही आयकर विभागाची छापेमारी, दादांनी थेट सॅल्यूटच ठोकला\nफोटो गॅलरी2 months ago\nपुण्यातील काऊन्सिल हॉलसमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरले आहेत. यात अनेक महिला कार्यकर्त्यांचाही समावेश आहे. अजित पवार यांच्या समर्थनात आणि भाजप विरोधात जोरदार ...\nPune NCP Protest | उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठिंबा देण्यासाठी पुण्यात मानवी साखळी\nपुण्यातील काऊन्सिल हॉलसमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरले आहेत. यात अनेक महिला कार्यकर्त्यांचाही समावेश आहे. अजित पवार यांच्या समर्थनात आणि भाजप विरोधात जोरदार ...\nअजित पवारांच्या समर्थनात पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं जोरदार आंदोलन, छापेमारीचा तीव्र निषेध\nपुण्यातील काऊन्सिल हॉलसमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरले आहेत. यात अनेक महिला कार्यकर्त्यांचाही समावेश आहे. अजित पवार यांच्या समर्थनात आणि भाजप विरोधात जोरदार ...\nदिल्लीत जाऊन साखर सम्राटांनी लॉबिंग केलं, सदाभाऊंचा आरोप; शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल\nअन्य जिल्हे2 months ago\nराज्यातील साखर सम्राटांचे नेतृत्व शरद पवार यांनी केले. दिल्लीत जाऊन साखर सम्राटांनी लॉबिंग केलं. एफआरपीची रक्कम तीन टप्प्यात देण्याचे अहवाल निती आयोगाकडे दिले. आमचा साखर ...\nकेंद्रातील मोदी आणि उत्तर प्रदेशातील योगी सरकार बरखास्त करा, नाना पटोलेंचा घणाघात\nशेतकऱ्यांना चिरडून मारण्याची ही संतापजनक घटना तालिबानी प्रवृत्तीचे निदर्शक आहेत. शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या भाजपाचे केंद्रातील मोदी सरकार व उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ यांचे सरकार बरखास्त करा, ...\nOmicron | मास्क वापरणे आणि सोशल डिस्टंसिंग पाळलं तर नागरिकांनी घाबरुन जाण्याचं कारण नाही\nAurangabad | औरंगाबादमध्ये गाडीत प्रवासी भरण्यावरुन वाहन चालकांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी\nOmicron | दिल्लीत सापडलेला ओमिक्रॉन रुग्ण टांझानियामधून आल्याची माहिती\n, काय करावं आणि काय नाही; डॉ. भोंडवेंनी दिला सल्ला\nAurangabad | औरंगाबादमध्ये कोल्ड्रिंक्सची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात, नागरिकांनी पळवले बॉक्स\nसाहित्य संमेलनाचा आज पवारांच्या उपस्थितीत समारोप\nअवकाळी पावसानंतर डोंबिवलीत दाट धुक्याची चादर, हवेत गारवा\nताज्या बातम्या3 hours ago\nभाजपनंच 180 एमएलटी पाणीकपात पुणेकरांना सहन करायला लावली, जयंत पाटलांचं फडणवीसांना प्रत्युत्तर\nबीडमध्ये आगार प्रशासनाकडून आंदोलन उधळून लावण्याचा प्रयत्न; महिला कर्मचाऱ्यांना आश्रू अनावर\nJalana | नागरिकांनी कोव्हिड संदर्भातील नियम आणि सूचनांचं पालन करावं, राजेश टोपेचं आवाहन\nKiara Advani| रास्पबेरी पिंक लेहेंगा परिधान करुन कियारा अडवाणीने लावली इंटरनेटवर आग , लेहेंग्याची किंमत ऐकून अवाक व्हाल\nफोटो गॅलरी1 hour ago\nTravel Special : लग्नाआधी मित्रांसोबत चिल करायचंय मग ‘या’ खास ठिकाणी बॅचलर पार्टी करा\nFace Pack : हिवाळ्यात ‘हे’ घरगुती फेसपॅक त्वचेवरील चमक वाढवण्यास मदत करतील\nRasika Sunil Honeymoon | मालदिवच्या निळ्याशार समुद्रात रसिका सुनीलचे निवांत क्षण\nफोटो गॅलरी3 hours ago\nWinter Food : हिवाळ्यात दररोजच्या आहारामध्ये ‘या’ पदार्थांचा समावेश करणे फायदेशीर\nलाईफस्टाईल फोटो4 hours ago\nLavender Oil : निरोगी त्वचेसाठी अशा प्रकारे लॅव्हेंडर तेलाचा वापर करा, वाचा\nWinter Care : कोरडेपणामुळे चेहरा निस्तेज झाला आहे तर ‘हे’ घरगुती उपाय फायदेशीर\nChandra Darshan 2021: सूर्यग्रहणानंतरचे चंद्रदर्शन तुमचे नशीब बदलून टाकेल\nMars Transit Zodiac | आता वाईट काळ संपलाच म्हणून समजा , मंगळ ग्रह दिशा बदलणार, 4 राशींचे नशीब पालटणार\nफोटो गॅलरी18 hours ago\n4 Dec 2021 Surya Grahan 2021 Photos | वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाचे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल “हिरा है सदा के लिए”\nOmicron | मास्क वापरणे आणि सोशल डिस्टंसिंग पाळलं तर नागरिकांनी घाबरुन जाण्याचं कारण नाही\nJacqueline Fernandez | 50 लाखांचा घोडा, 9 लाखांची पर्शियन मांजर; सुकेश चंद्रशेखरचं जॅकलिन फर्नांडिसला गिफ्ट\n1.18 रुपयाचा शेअर झाला 78 रुपयांचा, वर्षभरात 1 लाखाचे झाले 66 लाख, तुमच्याकडे आहे का\nNagpur Omicron | विमाननं शारजहावरून आले प्रवासी, मनपानं पाठविलं विलगीकरणात, आमदार निवासात करण्यात आली सोय\nCongress: काँग्रेसशिवाय आघाडी होऊच शिकत नाही; ममतादीदींच्या ‘त्या’ विधानाचा पृथ्वीबाबांकडून एका वाक्यात निकाल\nआनंद महिंद्रांनी शेअर केली कोचीमधील सुंदर छायाचित्रे, नेटकरी म्हणाले खरच केरळ ही देवाची भूमी\nIND vs NZ : शुभमन गिलचा खणखणीत चौकार, वानखेडेवर ‘सचिन…सचिन…’चा जयघोष, पाह��� नक्की काय झालं\nAurangabad | औरंगाबादमध्ये गाडीत प्रवासी भरण्यावरुन वाहन चालकांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी\nStudy Room Vastu | मुलांचं अभ्यासात मन लागत नाही मग वास्तुत हे बदल नक्की करा\nATM कार्ड घरीच विसरलात, बँक ऑफ बडोदाकडून कार्डशिवाय पैसे काढण्याची सुविधा, पण कशी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.popxo.com/article/hair-straightning-with-aloe-vera-gel-hacks-in-marathi/", "date_download": "2021-12-05T08:23:13Z", "digest": "sha1:6BF32VXVF3XCOBDQ6M34VAOGMCNZ7UCV", "length": 8724, "nlines": 50, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "केस करायचे असतील स्ट्रेट तर वापरा कोरफड जेल, सोप्या हॅक्स", "raw_content": "\nकेस करायचे असतील स्ट्रेट तर वापरा कोरफड जेल, सोप्या हॅक्स\nकेसांना स्ट्रेट करणं ही काही आता नवी फॅशन नाही. पण तरीही अजूनही केस सरळ करून घेण्याची अनेकांची क्रेझ कमी झालेली नाही. आता पार्लरमध्येही केस सरळ करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आल्या आहेत. पण या प्रत्येकाच्या खिशाला परवडतीलच असं नाही. त्यामुळे काही जण घरात स्ट्रेटनर आणून केस सरळ करतात. पण हे अगदी एक दिवसापुरतं मर्यादित असते. पण केसांवर सतत केमिकल आणि हिटचा वापर करून केस अधिक खराब होतात आणि केसगळतीची समस्या सुरू होते. त्यामुळे आपण केसांची काळजी घेत अगदी घरीच सोप्या पद्धतीने केस सरळ करून घेऊ शकतो. तुमची ही समस्या दूर करू शकता अगदी नैसर्गिक पद्धतीने. कोरफड जेलचे फायदे आपल्याला त्वचेसाठी असतात हे तर सर्वांना माहीत आहेच. पण केसांसाठीही कोरफड जेल अत्यंत उपयुक्त ठरते. कोरफड जेलचा वापर करून तुम्ही तुमचे केस घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने सरळ करू शकता. तसंच तुमच्या केसांना याच्या वापरामुळे अधिक फायदा मिळतो. त्यामुळे नैसर्गिक पद्धतीने केसांची काळजी घेता येते आणि कोणत्याही केमिकल्सच्या वापराशिवाय तुम्ही तुमच्या केसांना निरोगी ठेऊ शकता आणि दिसायलाही दिसतात अधिका आकर्षक जाणून घेऊया सोप्या हॅक्स.\nत्वचेला आणि केसांना नवी चमक देण्यासाठी वापरा कोरफड, अफलातून फायदे\nकोरफड जेलचा वापर करून केस कसे सरळ करायचे आणि त्यासाठी लागणारी प्रक्रिया आम्ही तुम्हाला इथे समजावून देत आहोत. यासाठी लागणारे साहित्य आपण आधी पाहूया\n1 कप कोरफड (केसांच्या उंचीनुसार तुम्ही याचे प्रमाण घ्यावे)\n1 मोठा चमचा नारळाचे तेल\n1 मोठा चमचा लिंबाचा रस\nसर्वात पहिले एका बाऊलमध्ये कोरफड जेल घ्या\nत्यामध्ये मध मिक्स करा\nमध आणि को���फड जेलची जोपर्यंत स्मूथ पेस्ट तयार होत नाही तोपर्यंत तुम्ही हे फेटून घ्या\nआता तुम्ही या मिश्रणात लिंबाचा रस आणि नारळ तेल मिक्स करा\nहे सर्व मिक्स झाल्यावर केसांना भांग पाडा आणि लहान लहान भाग करून घ्या\nसर्व भागांना व्यवस्थित हे मिश्रण लावा\nसाधारण एक तास हे मिश्रण केसांवर तसंच राहू द्या\nएक तासाने शँपू लावा आणि स्वच्छ करा\nआठवड्यातून तुम्ही एकदा हा प्रयोग करा आणि काही वेळानंतर याचा परिणाम तुम्हाला दिसून येईल\nतुमचे केस आधीपासूनच कुरळे असतील अथवा वेव्ही असतील तर या घरगुती उपचाराने अधिक सरळ होणार नाहीत. पण तुमचे केस मऊ आणि मुलायम नक्की होतील. पण खूपच कुरळे असतील तर तुम्हाला कोरफड जेलचा केस सरळ करण्यासाठी जास्त उपयोग होणार नाही\nघरच्या घरी करा केस ट्रिम, सोप्या टिप्स\nकेसांना कोरफड जेल लावण्याचे फायदे\nकेसांना कोरफड जेल लावल्याने केसांची वाढ चांगली होते. तसंच स्काल्पवर लावल्याने शरीरातील रक्तप्रवाह अधिक चांगला होतो\nतुमच्या केसांमध्ये कोंड्याच्या समस्या असेल तर केसांमध्ये कोरफड जेलसह लिंबाचा रस मिक्स करून लावा. यामुळे कोंड्याच्या समस्येपासून सुटका मिळते\nजर तुमचे केस अधिक प्रमाणात गळत असतील अथवा तुमचे केस तुटत असतील आणि फ्रिजी झाले असतील कोरफड जेल नक्कीच लावायला हवी. कोरफड जेलमध्ये सिस्टिन आणि लायसिन नावाचे तत्व असते, जे केसांची गळती थांबविण्यास मदत करते\nकोरफड जेल केस घनदाट करण्यास मदत करतात. तसंच केसांना अधिक जाडसर आणि सुंदर दिसण्यासही हे फायदेशीर ठरते. यामुळे केस अधिक चमकदार आणि सरळ दिसतात\nघरगुती उपायांनी मिळवा सुंदर केस\nचेहऱ्याला कोरफड कशी लावायची, जाणून घ्या उपयुक्तता आणि नुकसान\nतुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A8%E0%A5%AB", "date_download": "2021-12-05T07:21:40Z", "digest": "sha1:ZS75GZAKET45MXALMUD253XEPQH7V2HZ", "length": 6324, "nlines": 206, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १२५ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: १ ले शतक - २ रे शतक - ३ रे शतक\nदशके: १०० चे - ११० चे - १२० चे - १३० चे - १४० चे\nवर्षे: १२२ - १२३ - १२४ - १२५ - १२६ - १२७ - १२८\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - ��िर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nगौतमीपुत्र सातकर्णिने महाराष्ट्र पादाक्रांत केला. आता सातकर्णिची सत्ता भारताच्या दोन्ही तटांना भिडली.\nइ.स.च्या १२० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०८:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/captain-virat-kohli/", "date_download": "2021-12-05T07:54:52Z", "digest": "sha1:6HUDB3LT42PIZM2XK4BG4CLQXZNH3HDT", "length": 14522, "nlines": 179, "source_domain": "policenama.com", "title": "Captain Virat Kohli Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune Crime | पुण्याच्या आंबेगावातील खून प्रकरणातील ‘फरारी’ बीडमधून अटकेत;…\nACP Gajanan Tompe | पुण्यातील कोथरूड विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त गजानन टोम्पे यांची…\nPune ACP Transfers | पुण्यातील 6 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या \nT20 World Cup 2021 | PAK विरुद्धच्या पराभवानंतर कॅप्टन विराट कोहलीनं दिली पहिली प्रतिक्रिया;…\nदुबई : वृत्तसंस्था - T20 World Cup 2021 | भारत विरुद्ध पाकिस्तान काल (रविवारी) टी-20 वर्ल्ड कपचा (T20 World Cup 2021) सामना पार पडला. यामध्ये पाकिस्तानने आपली विजयी कमान रोवली. पहिल्याच सामन्यात पाकिस्तान संघाने 10 विकेट्सने विजय संपादन…\nIND vs ENG: नरेंद्र मोदी स्टेडियमच्या खेळपट्टीवर विराट कोहलीने फोडले पराभवाचे खापर, म्हणाला…\nविराट कोहलीने मुलगी वामिकाबरोबर शेयर केला अनुष्काचा फोटो, महिला दिनानिमित्त दिल्या खास शुभेच्छा\nपोलीसनामा ऑनलाईन : आंतरराष्ट्रीय महिला दिनी भारतीय क्रिकेटपटू आणि कर्णधार विराट कोहलीने आपली मुलगी वामिका आणि पत्नी अनुष्काचा फोटो शेअर केला. हा फोटो शेयर करत विराटने त्यांना या दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यासह विराटने लिहिले की, आपली…\nIND Vs ENG : कसोटी मालिका वाचवायची असेल तर ‘या’ खेळाडूचं पदार्पण होऊ द्या \nPhotos : डिलीव्हरीच्या 10 दिवसांनंतर पती विराट कोहलीसोबत बाहेर दिसली अनुष्का शर्मा \nपोलिसनामा ऑनलाईन - बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि तिचा पती व टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) नुकतेच आईबाबा झाले आहेत. अनुष्कानं 11 जानेवारी 2021 रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. आई झाल्यानंतर आता 10…\nIndia vs Australia 2nd Test : विराट कोहली मायदेशात परतण्यापूर्वी भरवणार टीममधील खेळाडूंची विशेष…\nपोलिसनामा ऑनलाईन - ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियाला कसोटी मालिकेत सुरुवातीलाच धक्का बसला. पहिल्याच कसोटीत ऑस्ट्रेलियानं 8 विकेट राखून दणदणीत वियज मिळवला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. यानंतर अवघ्या 36 धावात भारताचा दुसरा डाव…\n15 सेंकद आधीच स्क्रीनवर Replay दाखवणे पडले महागात, कोहलीची तीव्र नाराजी\nसिडनीः पोलीसनामा ऑनलाईन - मॅथ्यू वेड याला टाकलेल्या चेंडूचा रिप्ले ( Replay) मोठ्या स्क्रीनवर 15 सेकंद आधीच दाखवल्याने आमचा संघ डीआरएस (Decision Review System) घेऊ शकला नाही,’ यावरुन भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (captain Virat Kohli)…\nInd vs Aus : वडील रोजंदारीवर करतात मजुरी, आई रस्त्याच्या कडेला विकते चिकन, मुलगा 1 षटकात टाकतो 6…\nनवी दिल्ली, वृत्तसंस्था : युएईमध्ये झालेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या सत्रात प्रभावित झालेल्या गोलंदाजांपैकी एक टी. नटराजन होता. आयपीएलच्या या हंगामात तामिळनाडूच्या 29 वर्षीय डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाने 16 सामन्यांत 16 गडी बाद…\nआजचा सामना हरल्यास विराट कोहलीवर येणार ‘ही’ नामुष्की\nकॅनबेरा : फलदांजांसाठी नंदनवन म्हटल्या जाणार्‍या कॅनबेरातील हा सामना भारताला जिकणे आवश्यक आहे. सध्या जागतिक क्रिकेटमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेल्या कर्णधार विराट कोहलीसाठीही आजचा सामना अतिशय महत्वाचा आहे. जर हा सामना भारत हारला तर सलग…\nप्रेग्नंसीच्या 8 व्या महिन्यात अनुष्कानं केलं शीर्षासन जबरदस्त व्हायरल झाला फोटो\nPunit Pathak | प्रसिद्ध कोरियोग्राफरने पहिल्यांदा पत्नीला…\nKatrina Kaif | विकी कौशलला जल्लोषात हवं लग्न तर कतरीनाला हवं…\n83 Trailer Out | स्वातंत्र्यानंतर परदेशाच्या भूमीवर…\nAtrangi Re | पतिच्या लग्नात सारा अली खानचा जबरदस्त डान्स,…\nAmeesha Patel | ‘या’ प्रकरणी अभिनेत्री अमिषा…\nPune Crime | पुण्यातील सराईत गुन्हेगार 1 वर्षासाठी औरंगाबाद…\nIncome Tax Return 2021 | घरबसल्या ऑनलाइन फाई��� करा ITR, जाणून…\n 1 आठवड्यानंतर शेतकर्‍यांच्या खात्यात…\nJournalist Vinod Dua | ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे निधन\nIncome Tax Return File | 31 डिसेंबरपूर्वी उरकून घ्या…\nPune Crime | पुण्याच्या आंबेगावातील खून प्रकरणातील…\nACP Narayan Shiragavkar | सहाय्यक पोलिस आयुक्त नारायण…\nACP Gajanan Tompe | पुण्यातील कोथरूड विभागाचे सहाय्यक पोलिस…\nPune ACP Transfers | पुण्यातील 6 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या…\nLink PAN to LIC Policies | LIC ने आपल्या ग्राहकांसाठी आणली…\nअवघे 7 हजार देऊन खरेदी करा जास्त मायलेजच्या TVS Sport चे…\nPune Crime | पुण्यात PMPML बस आदळल्याने प्रवाशाच्या मणक्यात…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nACP Gajanan Tompe | पुण्यातील कोथरूड विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त…\nPune Crime | पुण्यातील नामांकित सराफांना गंडा, महिला CCTV मध्ये कैद;…\nBooster Dose | भारतात बूस्टर डोस मिळणार\nEPF अकाऊंट करा अपडेट, मिळेल 7 लाख रुपयांपर्यंतचा फायदा; जाणून घ्या…\n शाळेत जाताना दोन सख्ख्या भावांना बसनं चिरडलं, एकाचा जागीच मृत्यू तर दुसऱ्याची मृत्यूशी संघर्ष\n Facebook वर मैत्री झाली अन् गुंगीचं औषध पाजून केला बलात्कार, अत्याचाराचा व्हिडीओ पाठवून मागितले…\nPune ACP Transfers | पुण्यातील 6 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या प्रशासन, वाहतूक शाखा, गुन्हे शाखा, कोथरूड,…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/51833", "date_download": "2021-12-05T08:18:00Z", "digest": "sha1:DFCLXH5WTBOLUS3YJVDMOOZGS4XJ4UW2", "length": 12859, "nlines": 183, "source_domain": "www.maayboli.com", "title": "गीत भावानुवाद १: रे कबीरा मान जा... | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गीत भावानुवाद १: रे कबीरा मान जा...\nगीत भावानुवाद १: रे कबीरा मान जा...\nतसा तू स्वार्थीच पहिल्यापासून. हो आणि हे लेबल लावणंही तुला न पटणारं.\nना धूप चुने ना छांव\nकिसी ठोर टीके ना पाऊँ\nमी आज असा आहे उद्या वेगळा असेन. मनाला वाटेल तसं वागेन, तरलो तरी स्वतःच्या दमावर आणि बुडालो तरी स्वतःच्या दमावर असं म्हणणारा तू.\nपण याच एका गोष्टीत काहीच का निवडत नाहीस ना हे ना ते.\nतसा तुझा पाय कधी एका ठिकाणी टिकला नाहीच म्हणा.\nमोठी स्वप्नं बघायचास. भरभरून बोलत राहायचास त्यांच्याबद्दल.\nजगभर भटकायचं तुझं स्वप्न.\nते पूर्ण करायला जे घराबाहेर पडलास ते पडलासच.\nबन गया अपना पैगम्बर\nतर लिया तू सात समंदर\nफिर भी सुखा मन के अंदर\nरे कबीरा मान जा\nरे फ़कीरा मान जा\nआजा तुझको पुकारे तेरी परछाइयाँ\nरे कबीरा मान जा\nरे फ़कीरा मान जा\nकैसा तू है निर्मोही कैसा हरजैंया\nस्वतःच स्वतःच्या होडीचा दीपस्तंभ बनलास तू.\nपाखरंही सकाळी घरट्याबहेर पडली की सांजेला घरात परत येतात, ती ओढ त्यांना मागे खेचून आणते.\nतुझं तसं काही नाहीच. सगळं मागे टाकून निघालेला निर्मोही फकीर जणू.\nयेते का रे तुला आठवण\nऐक ना मग... ये ना परतून.\nठंडी पुरवाई रस्ता देखे\nदूधों की मलाई वोही\nमिट्टी की सुराही रास्ता देखे\nआठवतात का रे त्या सगळ्यांनी अंगणात बसून मारलेल्या गप्पा\nती आंब्याच्या थंड सावलीत बसून मोजलेली आकाशातली वर्तुळं\nखेळून आल्यावर धुळीने माखलेल्या हातांनी पिलेल्या माठातल्या गार पाण्याचे गटगट आवाज\nती तुझ्या आईच्या हातची चव तिने रोज हातात ठेवलेली ती साय साखर\nतिची तरी आठवण येते का\nतुझ्या वाटेकडे डोळे लावून बसलोत सगळे. वाटतं तू कधीतरी येशील..\nलब नमक रमे ना मिसरी\nतुझे प्रीत पुरानी बिसरी\nमस्त मौला, मस्त कलंदर\nतू हवा का एक बवंडर\nबुझ के यूँ अन्दर ही अन्दर\nतुझं असं कसं रे\nगोडाला ही आपलं म्हणत नाहीस आणि खारयाला ही दूर लोटत नाहीस.\nसगळं चाखूनही अलिप्त असल्यासारखा.\nजुन्या सगळ्या गोष्टी विसरल्यासारखा.\nमग तुझ्यात रमणार्याचं काय\nतुझ्यातलं ते भांडण तुलाच सोडवावं लागेल रे. आणि तुला असं विझलेलं पहाणं शक्य नाहीये आम्हाला.\nये जवानी है दिवानी\nमस्तच . छान लिहिलय .हे गाणे\nमस्तच . छान लिहिलय .हे गाणे अतिशय आवडते .आणि दिपुही :स्मित:.रेखा भारद्वाज आणि तोची रैना यांचे अप्रतिम आवाज आहेत या गाण्याला. लिंक दिली तर चालेल का\nहेही छानयं हा पुर्ण अल्बमच\nहा पुर्ण अल्बमच मस्त होता .. अगदी पार्टीची ढिंच्याक गाणी नि ही दोन्ही अगदी विरुद्ध पण अप्रतिम\nधन्यवाद सिनि, चनस आणि\nधन्यवाद सिनि, चनस आणि सुमुक्ता\n>>> लिंक दिली तर चालेल का>>> कसली लिंक ते कळालं नाही सिनि.\nतुम्ही दिलेल्या गाण्याची, लिहायचं राहुन गेलं.\nv=jHNNMj5bNQw या गाण्यात सुरवातीला रणबीर च्या मागच्या लाईट्स एक एक करुन बंद होतात आणि गाण्याच्या शेवटी तो निघुन जताना त्याच्या वरती आकाशात लाईट्स चे फटाके फुट्तात तो सीन खुप अर्थपुर्ण आणि खुप छान चित्रीत केलाय त्यामुळे मस्त वाटतो .पुर्ण गाणंच सुंदर चित्रीत केलं आहे. मला तर हा पुर्ण चित्रपट पाठ आहे .\nमस्तच. छान जुळवून आणलय .\nमस्तच. छान जुळवून आणलय .\nतुझं असं कसं रे\nतुझं असं कसं रे\nगोडाला ही आपलं म्हणत नाहीस आणि खारयाला ही दूर लोटत नाहीस.\nहे काय शब्दश अनुवाद केलाय का \nनाही आवडला हा लेख ... इलाही मात्र झकास ...\nएक उत्तम गाणी/ उत्तम चित्रित\nएक उत्तम गाणी/ उत्तम चित्रित केलेली गाणी असा बाफ आहे तिथे पोस्ट लिहीता येइल म्हणजे प्रत्येक गाण्यासाठी बाफ काढला नाही तरी चालेल. गाणे छान आहे. मराठी करण फार जमलेले नाही.\nधन्यवाद मयुरी, च्रप्स, अमा\nधन्यवाद मयुरी, च्रप्स, अमा\n>>>>>हे काय शब्दश अनुवाद केलाय का नाही आवडला हा लेख ... इलाही मात्र झकास ...>>>> गाणी ऐकता ऐकता जे मनात आलं ते लिहिलंय, दोन्ही गाण्यांसाठी.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.thosprahar.com/utkarsh-nemades-second-entry-in-the-guinness-book-of-records/", "date_download": "2021-12-05T07:13:02Z", "digest": "sha1:KPNXEYEJRAC4T3GZQ5XSRSNPXDZDSNZH", "length": 10785, "nlines": 105, "source_domain": "www.thosprahar.com", "title": "उत्कर्ष नेमाडे चे दुसऱ्यादा गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद - ThosPrahar News | Thos Nirbhid Marathi Batmya", "raw_content": "\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nवस्त्रहरणाच्या सीन शूटिंग नंतर ढसाढसा रडली द्रौपदी..पहा काय होत कारण..\nघाबरू नका हे आहेत उपाय आणि उपचार..\nअमळनेर: दामिनी पथकाचे मुंदडा विद्यालयात समुपदेशन..सर्व शाळांना देणार भेट..\nअमळनेर: एकतास येथे पिक नियोजनाची जलमिञांची गावसभा संपन्न..\nअमळनेर: सोनू भटू चौधरी यांची जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी व अंमळनेर तालुकाध्यक्ष छोटू रमेश चौधरी यांची निवड..\nमुख्यपेज/Khirdi/उत्कर्ष नेमाडे चे दुसऱ्यादा गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड ���ध्ये नोंद\nउत्कर्ष नेमाडे चे दुसऱ्यादा गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद\nउत्कर्ष नेमाडे चे दुसऱ्यादा गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद\nखिर्डी : दि. 13 तालुक्यातील खिर्डी बु येथील उत्कर्ष किरण नेमाडे या ग्रामिण भागातील तरुणाने लॉक डाउन चा सदुपयोग करून सर्वात तरुण संगीतकार म्हणून गिनिज बूक ऑफ रेकॉर्ड मध्ये लंडनचे रेकॉर्ड तोडले होते. त्या यशानंतर आता दुसऱ्यांदा भारतीय कॉर्डिनेटर व दिल्ली येथील मुख्य लेखक हेमंत बन्सल यांनी त्याला सहभागी होण्याची संधी दिल्याने आपल्या आवडीतून एक लेख ,दोन कविता एक मराठी आणि एक इंग्रजी या भाषेतून जगातील होत असलेल्या लेखन स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. उत्कर्षच्या या लिखाणाला जगातील उत्कृष्ट असे सहा नामांकन पुन्हा मिळालेले आहे.स्वतःचा छंद म्हणून उत्कर्ष ने तो जोपासला आणि विश्वविक्रम झाल्याचे समजल्यावर कुटुंबास कळविले उत्कर्षने राज्यात नव्हे देशात नव्हे तर जगातच नाव उंचवले आहे.त्या बद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. *या रेकॉर्ड मध्ये झालेली नोंद* 1) गिनीज बूक ऑफ रेकॉर्ड 2)ब्रावो इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड 3)एक्सकलुसिव्ह इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड 4)रॉयल सक्सेस बूक ऑफ रेकॉर्ड 5)इंटरनॅशनल टॅलेंट बुक ऑफ रेकोर्ड 6)इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड.\nखिर्डी खुर्द येथील कोरोना अभावी रखडलेल्या कामाला सुरुवात\nखिर्डी खुर्द येथील कोरोना अभावी रखडलेल्या कामाला सुरुवात\nनिंभोरा पोलीस स्टेशन मध्ये नवरात्री उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची मिटिंग संपन्न\nखिर्डी येथील शिक्षक प्रवीण धुंदले यांना दिल्ली येथे मिळाला कोरोना योद्धा सन्मान\nखिर्डी येथील शिक्षक प्रवीण धुंदले यांना दिल्ली येथे मिळाला कोरोना योद्धा सन्मान\nश्रीमती एस.पी.राणे माध्य. विद्यालय खिर्डी खुर्द मध्ये शिक्षक – पालक सभा संपन्न\nठोसप्रहार न्यूज अँप डाउनलोड करा\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nअमळनेर : माईंड पार्लर मधील फलक, लोकांच्या चर्चेला उधाण…\nशशी थरूर यांचा 6 महिला खासदारांसोबत सेल्फी व्हायरल… कप्शनमुळे वादात..मागितली माफी…\nधक्कादायक: भाऊ झाला वैरी..अल्पवयीन बहिणीवरच केला भावांनी सतत बलात्कार..अल्पवयीन बहिणीवरच केला भावांनी सतत बलात्कार..गरोदर राहिल्यानंतर घटना उघडकीस..\nमहत्वाचे..पुरुषांच्या दाढी मुळे महिलांना जावे लागत आहे “या”आजाराला सामोरे..\nअमळनेर:अजून दोन तरुणी नेल्या पळऊन..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A4%A8", "date_download": "2021-12-05T08:15:03Z", "digest": "sha1:36VZQJKVXVFDL442ODC23OMVWU6Q7M3W", "length": 15321, "nlines": 189, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "श्रीनिवास रामानुजन - विकिपीडिया", "raw_content": "\nपूर्ण नाव श्रीनिवास रामानुजन अय्यंगार\nजन्म २२ डिसेंबर १८८७ (1887-12-22)\nएरोड, मद्रास प्रांत, ब्रिटिश भारत\nमृत्यू २६ एप्रिल, १९२० (वय ३२)\nप्रशिक्षण ट्रिनिटी कॉलेज, केंब्रिज, युनायटेड किंग्डम\nख्याती लांडाउ-रामानुजन स्थिरांक, रामानुजन मूळ संख्या, रामानुजन थीटा फंक्शन\nश्रीनिवास रामानुजन (जन्म : तिरोड-तंजावर, २२ डिसेंबर १८८७; - कुंभकोणम, २६ एप्रिल १९२०) भारतीय गणितज्ञ होते. रामानुजन हे अलौकिक गणिती होते. रामानुजन हे गणिताचा विचार करीत असे. झोपेतही बहुधा त्यांचा मेंदू गणिताचाच विचार करत असे म्हणूनच ते झोपेतून जागे होताच अवघड अशी गणिती सूत्रे लिहून टाकत.\nया महान गणितज्ञाने वयाच्या सातव्या वर्षापर्यंतच अभ्यासात एवढी प्रगती दाखवली की त्यांना कुंभकोणमच्या माध्यमिक शाळेत दाखल करण्यात आले. त्यांच्या असामान्य बुद्धिमत्तेमुळे माध्यमिक शाळेत असतानाच ते अनेक प्रमेये आणि गणिती सिद्धान्त सांगत आणि ते ऐकून त्यांचे शिक्षकही चकित होत. रामानुजन यांना गणिताचं इतकं वेड होतं की ते गणित सोडून इतर विषयाचा अभ्यास नीट करत नसत. परिणामी अकरावीला एकदा आणि बारावीला दोन वेळा ते नापास झाले. [१]\nरामानुजन यांचा पहिला संशोधनपर लेख इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटीच्या नियतकालिकात १९११ साली छापून आला. त्यावेळी त्यांचे वय फक्त तेवीस वर्षांचे होते. या लेखामुळे जगाला त्यांच्या संशोधनाविषयी माहिती झाली आणि संशोधकांच्या वर्तुळात त्यांच्या नावाचा बोलबाला होऊ लागला. १९१३ साली रामानुजन यांनी केंब्रिज ट्रिनिटी कॉलेजच्या प्रो. हार्डी यांच्याशी पत्रव्यवहार सुरू केला. प्रो. हार्डी हे नामवंत गणितज्ञ असल्याने रामानुजनने त्यांच्याकडून मार्गदर्शनाची अपेक्षा व्यक्त केली होती. त्यांचे पत्र वाचताच रामानुजन हे गणिताचे गाढे अभ्यासक आणि पहिल्या दर्जाचे गणितज्ञ आहेत, असे मत प्रो. हार्डी यांनी व्यक्त केले होते. लवकरच रामानुजनना इंग्लंडला जाण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली आणि ते १७ मार्च १९१४ रोजी इंग्लंडला जाण्यासाठी निघाले. इंग्लंडला गेल्यावर रामानुजन यांची तब्येत खराब झाली. रामानुजन यांना इंग्लंडमधील एका हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेव्हा त्यांना भेटण्यासाठी जी.एच . हार्डी एका मोटारीतून गेले, त्या मोटारीचा क्रमांक होता १७२९. हार्डीनी रामानुजन यांना ही गोष्ट सांगताना मोटारीचा क्रमांक बोरिंग होता असं सांगितले. तेव्हा तत्काळ रामानुजन यांनी 'नाही तो क्रमांक बोरिंग नव्हता, उलट तो एक खूपच चांगला नंबर आहे. ही दोन वेगवेगळ्या घनांच्या बेरजेने येणारी सगळ्यात लहान संख्या आहे.' असं सांगितलं.\nतेव्हापासून १७२९ या संख्येला हार्डी - रामानुजन संख्या म्हटले जात . १९१४ ते १९१७ या अवघ्या तीन वर्षांच्या काळात रामानुजननी बत्तीस संशोधनपर लेख लिहिले. १९१८ साली रॉयल सोसायटीने त्यांना आपले सदस्यत्व बहाल केले. त्यावेळी ते फक्त तीस वर्षांचे होते. त्यानंतर त्यांना केंब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजची फेलोशिप मिळाली. ही फेलोशिप मिळवणारे ते पहिले भारतीय होत.\nरामानुजन यांची जयंती राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरी केली जाते. गणिताच्या क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे रामानुजन फाईन आर्ट्स मध्ये नापास झाले होते, यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. त्याकाळी कागदाची किंमत जास्त असल्याने रामानुजन पाटीवर गणित सोडवायचे. काही काळानंतर त्यांनी वहीवर गणित सोडवण्यास सुरुवात केली. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी लिहिलेल्या तीन वह्या समोर आल्य��. एका वहीमध्ये ३५१ पाने होती. त्यांत १६ धडे सहज वाचता येतील व समजतील असे होते. मात्र काही मजकूर विस्कळीत,अस्पष्ट होता. दुसऱ्या वहीमध्ये २५६ पाने होती. त्यातील २१ स्पष्ट होती, तर १०० पानांवरील मजकूर समजण्यासारखा नव्हता . तिसऱ्या वहीमध्ये ३३ पाने अव्यवस्थित होती .\nशारंगपाणीजवळच्या रस्त्यावर, कुंभकोणम येथे रामानुजनच्या घरी\n१९१९ साली रामानुजन इंग्लंडमधून मायदेशी परत आले. त्यांच्या आयुष्याचे शेवटचे वर्ष हे अंथरुणालाच खिळून गेले. क्षयाची असाध्य व्याधी त्यांना जडली होती. वयाच्या अवघ्या तेहेतिसाव्या वर्षी – एप्रिल २७, १९२० रोजी हे महान गणितज्ञ हे जग सोडून गेले. त्यांच्या निधनाने केवळ भारतीयांचेच नव्हे तर संपूर्ण गणितविश्वाचे नुकसान झाले.\n^ \"इतिहास में आज:अनंत की खोज करने वाले गणितज्ञ, जो 12वीं में दो बार फेल हुए; उनका फॉर्मूला समझने में 100 साल लगे\" (हिंदी भाषेत).\nइ.स. १८८७ मधील जन्म\nइ.स. १९२० मधील मृत्यू\nपोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती\nCS1 हिंदी-भाषा स्रोत (hi)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ ऑक्टोबर २०२१ रोजी ०३:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:Location_map_%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%80", "date_download": "2021-12-05T07:29:32Z", "digest": "sha1:67GUNOGZC54EDVITAHSJS7OR3WAQVTGB", "length": 4266, "nlines": 137, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:Location map फिजी - विकिपीडिया", "raw_content": "\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ एप्रिल २०१५ रोजी १५:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/latest-news-on-amravati-ani-corruption-news/", "date_download": "2021-12-05T08:42:48Z", "digest": "sha1:STAFDWDZ6RAO3MVA2K5LRHAW3RUZGCEF", "length": 7984, "nlines": 145, "source_domain": "policenama.com", "title": "latest news on Amravati Ani Corruption News Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune Crime | पुणे-सोलापूर रोडवर प्रवाशांनी कॅबचालकाला धमकावून गाडी नेली चोरुन; चाकूचा…\nOmicron Covid Variant | पुण्यात परदेशातून आलेल्या व्यक्तीचा NIV कडून रिपोर्ट आला,…\n 45 वर्षाच्या महिलेवर जीव जडला म्हणून केलं तिच्या पोरीशी…\nAmravati Anti Corruption | 2 लाखाची लाच घेताना कनिष्ठ अभियंता अँटी करप्शनच्या जाळ्यात\nअमरावती : पोलीसनामा ऑनलाइन - केलेल्या कामाची त्रयस्थ संस्थेकडून पाहणी करुन कामाचा अहवाल देण्यासाठी 2 लाखाची लाच घेताना (Accepting Bribe) शेंदुर्जना घाट नगर परिषदेतील (Shendurjana Ghat Nagar Parishad) कनिष्ठ अभियंत्याला (junior engineer)…\nPooja Hegde | पूजा हेगडच्या बिकिनीतील हॉट फोटोनं सोशल…\nNikki Tamboli | बर्थडे पार्टीमध्ये निक्की तांबोलीचा बोल्ड…\nShilpa Shetty | बहिण शमिताला पाठिंबा देत शिल्पा शेट्टीने…\nPunit Pathak | प्रसिद्ध कोरियोग्राफरने पहिल्यांदा पत्नीला…\nPune ACP Transfers | पुण्यातील 6 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या…\nGold Price Today | सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या आजचे नवे…\n 45 वर्षाच्या महिलेवर जीव जडला…\nPune Crime | पुणे-सोलापूर रोडवर प्रवाशांनी कॅबचालकाला…\nOmicron Covid Variant | पुण्यात परदेशातून आलेल्या व्यक्तीचा…\n 45 वर्षाच्या महिलेवर जीव जडला…\nInvestment Tips | करोडपती बनण्याचे अचूक 4 मंत्र,…\nIncome Tax Return File | 31 डिसेंबरपूर्वी उरकून घ्या…\nPune Crime | पुण्याच्या आंबेगावातील खून प्रकरणातील…\nACP Narayan Shiragavkar | सहाय्यक पोलिस आयुक्त नारायण…\nACP Gajanan Tompe | पुण्यातील कोथरूड विभागाचे सहाय्यक पोलिस…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nPune Crime | पुणे-सोलापूर रोडवर प्रवाशांनी कॅबचालकाला धमकावून गाडी नेली चोरुन;…\nMaharashtra Rains | बंगालच्या उपसागरात ‘जवाद’ चक्रीवादळ \nDevendra Fadnavis | पुणे मनपावर भाजपचा भगवा आणि आरपीआयचा निळा फडकणारच…\nPune News | भारतातील पहिलीच घटना चक्क ‘इनक्यूबेटर’मध्ये…\nखुलेआम सुरू आहे बनावट Aadhaar Card बनवण्याच धंदा, 10 मिनिट��त तयार करतात कॉपी; असे ओळखा बनावट आणि खरे\nIncome Tax Return 2021 | घरबसल्या ऑनलाइन फाईल करा ITR, जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया\nJournalist Vinod Dua | ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/desh/fearing-corona-delhi-pune-laborers-return-their-homes-12264", "date_download": "2021-12-05T08:45:47Z", "digest": "sha1:5VYD7JZB6TORNFFWIYIZNE4NAOQMTTIR", "length": 9243, "nlines": 52, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "कोरोनाच्या भीतीने दिल्ली- पुण्यातील मजूर कामगार पुन्हा आपापल्या घराकडे रवाना", "raw_content": "\nकोरोनाच्या भीतीने दिल्ली- पुण्यातील मजूर कामगार पुन्हा आपापल्या घराकडे रवाना\nगेल्या वर्षी कोरोनाच्या महामारीच्या काळात देशातील नागरिकांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. जसजसा कोरोनाच प्रादुर्भाव वाढत होता, तसतसे निर्बंध आणि लॉकडाऊन अधिक कडक करण्यात आले होते. आता पुन्हा एकदा अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरवात झाली आहे. केंद्र सरकारने अनेक राज्यांमध्ये सक्तीचे लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र, दिल्ली, उत्तरप्रदेश, गुजरात सारख्या राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. कोरोनाच्या या धास्तीने पुणे-दिल्लीसह इतर भागातील परप्रांतीय मजूर कामगार आपापल्या घराकडे निघल्याचे दिसत आहे. (Fearing corona, Delhi-Pune laborers return to their homes)\nरविश कुमारांना मुलाखत द्या; कुणाल कामराचा मोदींवर निशाणा\nबुधवारी दिल्लीतील आनंद विहार टर्मिनलमध्ये मोठ्या संख्येने परप्रांतीय कामगार आपल्या घरी जाताना दिसले. गेल्या वर्षी आम्ही लॉकडाऊनमध्ये अडकलो होतो, यावर्षी पुन्हा अशा परिस्थितीत अडकण्याची आमची इच्छा नाही, म्हणून आम्ही घरी जात आहोत, असे मत बिहारमधील कामगारांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, कोरोना संकटामुळे दिल्लीत रात्रीच्या वेळी कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. याशिवाय इतरही अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. तथापि, दिल्लीतील कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे आणि लॉकडाऊनच्या भीतीमुळे परप्रांतीय कामगारांनी पुन्हा प्रवासी कामगारांनी आपापल्या घराची वाट धरली आहे.\nअसेच काहीसे चित्र महाराष्ट्रातही पहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात देशभरातून परप्रांतीय कामगार जात असतात. त्यांनीही आपापल्या घराची वाट धरली आहे. पुण्यातील पुणे रेल्वे स्थानकावरही परप्रांतीय कामगारांची मो���ी गर्दी पाहायला मिळाली. तर कोरोना प्रतिबंधक नियमांचे पूर्णपणे पालन केले जात असल्याची प्रतिक्रिया रेल्वे विभागाने दिली आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस\nविशेष म्हणजे दिल्ली, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश यासारख्या अनेक राज्यांनी आपल्या शहरांमध्ये नाईट कर्फ्यू लागू केला आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेशातही शनिवार व रविवार कडक लॉकडाउन लावण्यात आला आहे. तर छत्तीसगडच्या रायपूरमध्ये संपूर्ण लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. अशा परिस्थितीत परप्रांतीय नागरिकांना पूनह लॉकडाऊनची भीती सतावू लागली आहे. दरम्यान, गेल्या वर्षी अचानक लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यामुळे लाखो परप्रांतीय कामगार शहरात अडकले होते. त्यानंतर आपापल्या घराकडे परतणाऱ्या प्रवासी कामगारांची प्रचंड गर्दी संपूर्ण देशाने पहिली.\nकोरोनाचा अनियंत्रित वेगाने महाराष्ट्र-दिल्ली त्रस्त\nदरम्यान, यावेळीही, देशात कोरोनाची दुसरी लाट अनियंत्रित झाली आहे. गुरुवारी देशात सुमारे 1.25 लाख कोरोनाच्या रुग्णांची नोंद करण्यात आली. कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे बर्‍याच राज्यांनी त्यांच्या सीमेवर निर्बंध घातले आहेत, कोरोना टेस्टसारख्या अटी प्रवेशासाठी अनिवार्य केल्या आहेत. याहून चिंताजनक बाब म्हणजे, सर्वात मोठे संकट महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात एकाच दिवसात जवळपास 60 हजार प्रकरणे नोंदवली गेली आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात दररोज 50 हजारांहून अधिक प्रकरणे समोर येत आहेत. तर दिल्लीतही एकाच दिवसांत साडेपाच हजार नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.जी या वर्षातील सर्वांत मोठी आकडेवारी आहे.\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/topics/pregnant-woman/", "date_download": "2021-12-05T08:13:30Z", "digest": "sha1:WUAUNK3GIPN4TJEIFRRUAHHUDFCZOIA3", "length": 14780, "nlines": 143, "source_domain": "www.lokmat.com", "title": "गर्भवती महिला मराठी बातम्या | pregnant woman, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.com", "raw_content": "\nरविवार ५ डिसेंबर २०२१\nकोरोना वायरस बातम्याभारत विरुद्ध न्यूझीलंडलोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्डसओ���ायक्रॉनममता बॅनर्जीकंगना राणौतबीसीसीआयलोकमत डिजीटल इन्फ्लूअन्सर ॲवॉर्ड २०२१नवाब मलिक बिग बॉस मराठी\n01:07 PMIND vs NZ, 2nd Test Live Updates : एजाझ पटेलचं राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडून कौतुक, ट्विट करून म्हणाले..\n12:55 PMVideo : अमित ठाकरेंचं आवाहन; मनसे महाराष्ट्रभर राबवणार 'समुद्र किनारा स्वच्छता मोहीम'\n12:22 PM जम्मू-काश्मीर: गुलमर्गमध्ये मोठी हिमवृष्टी; संपूर्ण परिसरात बर्फाची चादर\n12:01 PMट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील टीम इंडियाच्या कामगिरीवर सौरव गांगुलीचं परखड मत; म्हणाला, ४-५ वर्षांत...\n11:40 AM देशात ओमायक्रॉनचा पाचवा रुग्ण आढळला; टांझानियाहून दिल्लीत परतलेल्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह\n11:29 AMIND vs NZ, 2nd Test Live Updates : दहा विकेट्स घेणाऱ्या एजाझ पटेलचं अभिनंदन करण्यासाठी राहुल द्रविड, विराट कोहली पोहोचले किवी ड्रेसिंग रुममध्ये\n11:22 AM देशातील ५० टक्के नागरिकांचं लसीकरण पूर्ण; केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांची माहिती\n10:49 AMसारा तेंडुलकरची Date Night, फोटो झाले व्हायरल; जाणून घ्या कोण आहे तिच्यासोबत\n10:14 AMT10 League Final : ६,६,६,६,६,६,६...; आंद्रे रसेलची चौकार-षटकारांची आतषबाजी, १६ चेंडूंत कुटल्या ७८ धावा\n10:10 AM जळगाव : जुन्या वादातून पवन मुकुंदा सोनवणे (२५, रा. आदीत्य चौक, रामेश्वर काॅलनी) या तरुणाचा खून झाला आहे. रात्री ११ वाजता त्याच्यावर चाकू हल्ला झाला होता. आज सकाळी त्याची प्राणज्योत मालवली.\n10:05 AM मयांक अग्रवालचे अर्धशतक, चेतेश्वर पुजारासह पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी, भारताकडे ३६३ धावांची आघाडी\n09:59 AMममता बॅनर्जींनी आदित्य ठाकरेंकडे केली 'ही' मागणी; राऊतांनी सांगितला भेटीदरम्यानचा किस्सा\n09:48 AM नाशिक- बेमोसमी पावसानंतर नाशिक मध्ये नंतर हळूहळू थंडी वाढू लागली असून आज सकाळी अवघे नाशिक शहर धुक्यात हरवले होते. सकाळी धुक्यामुळे गोदकाठ आणि रस्तेही हरवले होते. आज सकाळी 17.9 अंश सेल्सिअस अशा किमान तापमानाची नोंद झाली.\n09:19 AMनवा पक्ष स्थापन करणार का गुलाम नबी आझाद म्हणाले, \"राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही\"\n11:15 PM'खुशाल कारवाई करा, काळजी करू नका', अमित शहांचे आयपीएस अधिकाऱ्यांना आदेश\nलोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्डस\nलोकमत डिजीटल इन्फ्लूअन्सर ॲवॉर्ड २०२१\nसखी :आईची डिलिव्हरी करणाऱ्या डॉक्टरवर अपंग लेकीनं दाखल केला गुन्हा; अन् मिळवले लाखो रूपये\nBiritish girl sued mother doctor for allowing her to be born wins millions : मुलीने डॉक्टरवर गुन्हा दाखल केल्यानंतर काय झालं, असा प्रश्न बहुतांश लोक विचारत आहेत. ...\nसखी :इतक्यात मूल नको म्हणताय तिशी उलटल्यावर आई व्हायचं असेल तर 'या' ५ गोष्टींची काळजी घ्या\nLate pregnancy : उशीरा लग्न करणं, करीअरवर फोकस, खासगी निर्णय अशा अनेक कारणांमुळे महिला उशीरा आई होण्याचं ठरवतात. आरोग्य तज्ज्ञांच्या मते ३५ वर्षानंतर प्रेग्नंसी प्लॅनिंगमध्ये अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो ...\n न्यूझीलंडच्या खासदारबाई मध्यरात्री प्रसूतीवेदना सुरू होताच स्वतः सायकल चालवत पोहचल्या दवाखान्यात..\nऐकावे ते नवलच, प्रसूतीवेदनेत सायकलवर हॉस्पिटलला जाणाऱ्या महिलेच्या धाडसावर नेटीझन्सनी केला कौतुकाचा वर्षाव ...\nसखी :सरोगसी स्टार किड्स; सरोगसीने आईबाबा झाले हे स्टार्स शाहरुख खान ते सनी लिओनी, पाहा फोटो\nसखी :आपण गरोदर आहोत हे महिलेला कळतच नाही; असं होऊ शकतं का\nनागपूरमध्ये लग्नानंतर १७ वर्षांनी एका महिलेला मूल झाले, मात्र आपण गरोदर आहोत याची तिला कल्पनाही नव्हती. जगात आजवर अशा घटना घडलेल्या आहेत. हा चमत्कार की यामागे काही वैद्यकीय, शास्त्रीय कारणंही असतात\n ३० वर्षांपासून तिला मनासारखा बॉयफ्रेंड मिळालाच नाही; शेवटी अशी पूर्ण केली प्रेग्नंसीची इच्छा\nSocial Viral : आई होण्याचा सुखद अनुभव घेण्याची इच्छा मला होती. त्यासाठी मी योग्य पार्टनरचा शोध घेत होती. मी माझ्या मित्र मैत्रिणींना मस्करीनं म्हणायची की मला एकटीलाच प्रेंग्नंट व्हावं लागेल. ...\nबीड :ऊसतोडणीस नकार देणाऱ्या गर्भवती पत्नीच्या पोटावर मारल्या लाथा; अर्भक दगावले, पती व सासूवर गुन्हा\nतीन महिन्यांची गर्भवती असल्याने डॉक्टरांनी ओझे उचलण्यास मज्जाव केल्याचे सांगत ऊसतोडणीस जाण्यास नकार दिला ...\nसखी :'या' कारणामुळे स्त्रियांना उद्भवते त्रासदायक मोलर प्रेग्नंसी; लक्षणं कशी ओळखाल\nMolar pregnancy : डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार हे सर्व गर्भधारणेच्या 1% पेक्षा कमी आणि 1000 पैकी 1 गर्भधारणेमध्ये आढळते. ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nभारत-पाक व्यापार सुरु झाल्यास ६ महिन्यात ६० वर्षाचा विकास होईल; सिद्धूचं पाकप्रेम पुन्हा उफाळलं\nNagaland: “आपल्याच भूमीत नागरिक, कर्मचारी सुरक्षित नाहीत, गृह मंत्रालय ने��कं काय करतंय\nCoronaVirus News: ओमायक्रॉनचा धोका वाढला असताना मोठा दिलासा; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली पॉझिटिव्ह बातमी\nOmicron News: डोंबिवलीतील ओमायक्रॉन रुग्णाबद्दल समोर आली महत्त्वाची माहिती; तुम्ही घ्या 'ही' काळजी\nVideo : अमित ठाकरेंचं आवाहन; मनसे महाराष्ट्रभर राबवणार 'समुद्र किनारा स्वच्छता मोहीम'\n पाकच्या दहशतवादी संघटनांना पुन्हा घातले पाठिशी; भारत देणार चोख प्रत्युत्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.soulmarathi.com/marathi-trending-status/create-status-greeting-card/1788", "date_download": "2021-12-05T07:34:25Z", "digest": "sha1:567FYHRM5L7XEIZJIGDZRCV335DA4FUM", "length": 4064, "nlines": 56, "source_domain": "www.soulmarathi.com", "title": "Free Marathi Greeting Maker | Marathi Birthday Quotes For Sister", "raw_content": "\nवाढदिवस हा प्रत्येकाच्या जीवना मध्ये महत्वाचा असतो. रोजच्या जीवना मध्ये आपल्या जवळच्या व्यक्तीचे , Sister Birthday, Brother Birthday, Friend Birthday, Father Birthday, Wife Birthday आपण नेहमी वाढदिवस साजरे करत असतो. परंतु Lockdown मध्ये, प्रत्येकाच्या घरी जाऊन वाढदिवस(Birthday) साजरा करणे सर्वांना शक्य होत नाही. त्यामुळे आपण वेगवेगळ्या पद्धतीने Online वाढदिवस(Birthday) साजरा करण्याचा प्रयत्न करतो. या मध्ये वाढदिवस असणाऱ्या व्यक्तीचे वाढदिवस बॅनर बनविणे. त्यांचे Whatsapp Birthday Status ठेवणे, फोन वर शुभेच्छा देणे. या अशा ऑनलाईन(Online) शुभेच्छा दिल्या मुळे, तुमचे नाते हे अधिक वृद्धिंगत होते. तुम्हला पाहिजे असलेले सर्व प्रकारचे Marathi Happy Birthday Banner, Birthday Text Status तसेच Birthday Image Banner हे आमच्या या Page वर Download किंवा Copy करायला मिळतील. Romantic, भावनिक, Funny, आदरयुक्त अशा सर्व प्रकारचे वाढदिवस स्टेटस या Page वर पहायला मिळतील\nबहिणी साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा\nबहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी\nबहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/crime/man-sets-wife-on-fire-saying-i-do-not-like-you-after-month-of-marriage-in-beed-mhds-632743.html", "date_download": "2021-12-05T07:37:13Z", "digest": "sha1:GL3AJVXDP44YFYYXX4EJIP3UE3T7GTDE", "length": 8879, "nlines": 81, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Man sets wife on fire: पत्नीला जिवंत पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे – News18 लोकमत", "raw_content": "\n 'तू मला पसंत नाहीस' म्हणत महिन्याभरातच दिला तलाक मग अंगावर पेट्रोल ओतून पेटवलं\n 'तू मला पसंत नाहीस' म्हणत महिन्याभरातच दिला तलाक मग अंगावर पेट्रोल ओतून पेटवलं\nMan sets wife on fire: नवविवाहित महिलेचा छळ करुन मग तिला पटेवून मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.\nबी��, 20 नोव्हेंबर : महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीयेत. आता बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी (Shocking news from beed) समोर आली आहे. एका नवविवाहित महिलेचा छळ करुन मग तिला पेटवून जाळण्याचा प्रयत्न (man sets wife on fire) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. (Newly wedded wife sets on fire by husband in beed) मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बीड शहरातील मामला परिसरातील ही घटना आहे. येथील सरफराज मोमीन नावाच्या मुलाचा गेल्या महिन्यातच विवाह झाला होता. लग्नानंतर काही दिवसांतच सरफराज आणि सासरच्या मंडळींकडून नवविवाहितेचा छळ सुरू केला. यानंतर पीडित महिलेने हा प्रकार आपल्या माहेरच्यांनाही सांगितला. मग दोन्ही कुटुंबातील सदस्यांमध्ये चर्चाही झाली. वाचा : पोलीस असल्याचं सांगत आधी काढले फोटो, मग बॉयफ्रेंडसमोरच केला गर्लफ्रेंडवर बलात्कार शुक्रवारी सरफराज याने पत्नीला तोंडी तलाक दिला. यानंतर आपल्या कुटुंबातील सदस्यांसोबत पत्नीवर पेट्रोल ओतले आणि मग तिला पेटवून मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी पीडित महिलेचे कुटुंबीय घटास्थळी दाखल झाल्याने त्यांनी मुलीचे प्राण वाचवले. या घटनेने बीडमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पीडित महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, पती सरफराज आणि त्याच्या इतर कुटुंबातील सदस्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे. वाचा : माहेरी आलेल्या मुलीला घराबाहेर बोलावून घातल्या गोळ्या, 6 महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न नांदेडमध्ये सासरच्या मंडळीच्या छळानं घेतला बापलेकीचा जीव नांदेड जिल्ह्यातील देगलूर याठिकाणी हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. सासरच्या मंडळींकडून सातत्याने लेकीचा होणारा छळ बघवल्याने वडिलांनीच आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. वडिलांच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर जबरदस्त धक्का बसल्याने विवाहित मुलीचाही मृत्यू झाला आहे. काही तासांच्या अंतराने बापलेकीच्या झालेल्या दुर्दैवी अंतामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही हृदय हेलावणारी घटना देगलूर तालुक्यातील सुगाव येथे घडली आहे. शंकर परशुराम भोसले असं आत्महत्या करणाऱ्या वडिलांचं नाव आहे. तर वडिलांच्या मृत्यूच्या धक्क्याने मृत पावलेल्या मुलीचं नाव माधुरी आहे. देगलूर तालुक्यातील सुगाव येथील रहिवासी असणाऱ्या शंकर भोसले यांची मोठी मुलगी माधुरी हिचा विवाह 12 जुलै 2020 रोजी उंद्री येथील नणंदेचा मुलगा संदीप वडजे (25) याच्याशी झाला होता. लग्नानंतर 15 दिवसापासूनच सासु रावणबाई वडजे, सासरा हनुमंत वडजे आणि नणंद शीला आणि प्रणिता हे सर्वजण माधुरीला विविध कारणातून त्रास देत होते.\n 'तू मला पसंत नाहीस' म्हणत महिन्याभरातच दिला तलाक मग अंगावर पेट्रोल ओतून पेटवलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/shubhaman-gill-tells-what-virat-kohli-and-rohit-sharma-says-about-cricket-mhsd-555304.html", "date_download": "2021-12-05T07:48:20Z", "digest": "sha1:LI7A7AUNJCHVQT4V6JR74R7THH4KCFQR", "length": 8386, "nlines": 81, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "शुभमन गिल म्हणतो, रोहित सांगतो रिस्क कधी घ्यायची, पण विराट? – News18 लोकमत", "raw_content": "\nशुभमन गिल म्हणतो, रोहित सांगतो रिस्क कधी घ्यायची, पण विराट\nशुभमन गिल म्हणतो, रोहित सांगतो रिस्क कधी घ्यायची, पण विराट\nटीम इंडियाचा ओपनर शुभमन गिल (Shubhaman Gill) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलसाठी (World Test Championship Final) उत्सुक आहे. या दौऱ्याआधी गिलने रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराटबाबत (Virat Kohli) मोठं वक्तव्य केलं आहे.\nमुंबई, 24 मे : टीम इंडियाचा ओपनर शुभमन गिल (Shubhaman Gill) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलसाठी (World Test Championship Final) उत्सुक आहे. या सामन्यासाठी यापेक्षा चांगली तयारीची संधी मिळाली नसती, असं गिल म्हणाला आहे. इंग्लंडमधल्या परिस्थितीमध्ये तुम्हाला प्रत्येक सत्रावर लक्ष देणं गरजेचं असतं, असं गिलने सांगितलं. शुभमन गिल सध्या टीम इंडियाच्या अन्य खेळाडूंसह मुंबईत 14 दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये आहे. मागच्या वर्षी त्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. यानंतर इंग्लंडचा त्याचा हा पहिलाच दौरा असणार आहे. या दौऱ्याआधी गिलने रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराटबाबत (Virat Kohli) मोठं वक्तव्य केलं आहे. इंग्लंडविरुद्ध घरच्या मैदानात झालेल्या सीरिजमध्ये गिलला चांगली कामगिरी करता आली नाही, पण याची भरपाई करण्यासाठी आता तो तयार आहे. 18 जून पासून भारताच्या इंग्लंड दौऱ्याची सुरुवात होणार आहे. सगळ्यात पहिले भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल होणार आहे, यानंतर भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात पाच टेस्ट मॅचची सीरिज सुरू होईल. 'आम्ही ऑस्ट्रेलियात चांगली कामगिरी केली, परदे��ामध्ये आम्ही चांगलं प्रदर्शन करत आहोत. फायनलसाठी आम्ही यापेक्षा चांगली तयारी करू शकत नाही. ओपनिंग बॅट्समन असल्यामुळे तुम्हाला फक्त इंग्लंडमध्येच नाही, तर परदेशातही प्रत्येक सत्रानुसार खेळण्यात तुम्हाला सक्षम असावं लागतं,' असं गिल म्हणाला. 'इंग्लंडमध्ये जेव्हा ढगाळ वातावरण असतं, तेव्हा बॉल जास्त स्विंग होतं, तसंच जेव्हा उन येतं तेव्हा बॅटिंग करणं सोपं असतं. ओपनर म्हणून तुम्हाला या परिस्थितीचं आकलन करणं महत्त्वाचं आहे. क्वारंटाईन कालावधी खूप कडक आहे. तुम्हाला 14 दिवस एका खोलीत राहावं लागतं. तुमच्याकडे करण्यासारखंही काही नसतं. आम्हाला प्रत्येक दिवसाचा कार्यक्रम सांगण्यात आला आहे. चित्रपट बघण्यात आम्ही वेळ घालवतो, पण तरीही हा काळ कठीण आहे,' अशी प्रतिक्रिया गिलने दिली. गिलने भारताकडून आतापर्यंत 7 टेस्ट खेळल्या आहेत. मेलर्बन टेस्टमधून त्याने पदार्पण केलं. या काळात रोहित आणि विराटसोबत काय बोलणं झालं याबाबत गिलने सांगितलं. 'विराट कोहलीसोबत जेव्हा चर्चा होते तेव्हा तो मला कशाचीही पर्वा न करता खेळायला सांगतो. तो मानसिकतेबाबत खूप बोलतो आणि स्वत:चे अनुभव सांगतो. पण रोहितसोबत बोलतो तेव्हा तो बॉलर कुठे बॉल टाकेल, परिस्थिती काय आहे आणि त्यानुसार धोका कधी पत्करायचा आणि कधी नाही, हे सांगतो,' असं गिल म्हणाला.\nशुभमन गिल म्हणतो, रोहित सांगतो रिस्क कधी घ्यायची, पण विराट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/videsh/kabul-airport-firing-live-updates-firing-at-airport-entry-gate-598008.html", "date_download": "2021-12-05T07:26:11Z", "digest": "sha1:F5A5KWNCTOQ7RGEIWPJ7MRLFS37ASW4N", "length": 8706, "nlines": 80, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Kabul Airport Firing Live Updates: भीषण बाँबस्फोटांनंतर दोन दिवसात पुन्हा काबुल एअरपोर्टवर फायरिंग – News18 लोकमत", "raw_content": "\nKabul Airport Firing Live Updates: भीषण बाँबस्फोटांनंतर दोन दिवसात पुन्हा काबुल एअरपोर्टवर फायरिंग\nKabul Airport Firing Live Updates: भीषण बाँबस्फोटांनंतर दोन दिवसात पुन्हा काबुल एअरपोर्टवर फायरिंग\nगुरुवारी काबुल विमानतळावर(Kabul Airport Blast) झालेल्या भीषण बॉम्बस्फोटांनंतर शनिवारी पुन्हा एकदा गोळीबार सुरू झाला.\nकाबुल, 28 ऑगस्ट: अफगाणिस्तानचा ताबा तालिबानकडे गेल्यानंतर हिंसा वाढली आहे. काबुल एअरपोर्टवर देश सोडून जाणाऱ्यांची गर्दी वाढत होती, तेव्हाच गुरुवारी विमानतळाबाहेर भीषण आत्मघातकी हल्ला झाला. यामध्ये आतापर्यंत मिळालेल्या माह��तीनुसार, 150 जणांचा म़ृत्यू (Kabul Airport death toll) झाला आहे. याशिवास शेकडो जखमी आहेत.(Kabul Airport Suicide bombing. या भीषण Suicide Attack नंतर दोनच दिवसात काबुल विमानतळाबाहेर शनिवारी पुन्हा एकदा गोळीबार झाला. अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या. विमानतळाच्या गेटबाहेरच बेधुंद गोळीबार करण्यात आला. तो कोणी केला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. यामध्ये कुणाचा जीव गेलाय की नाही हेही अद्याप अस्पष्ट आहे. गुरुवारी झालेल्या आत्मघातकी हल्ल्याची जबाबदारी आयसिस (ISIS) या दहशतवादी संघटनेशी संबंधित असणाऱ्या ‘आयसिस-के’ने (ISIS-K) ने घेतली आहे. अमेरिकी सैन्यावर आणि त्यांना साथ देणाऱ्या अफगाण सैन्यावर (Attack on American army) आपण हल्ला केल्याचं ते म्हणाले. त्यांनी आपल्या स्टेटमेंटसोबत हल्लेखोराचा फोटोही प्रसिद्ध केला. या फोटोमध्ये हल्लेखोर आयसिसच्या (IS) काळ्या झेंड्यासमोर बॉम्ब लावलेला बेल्ट घालून उभा असल्याचं दिसत आहे. या हल्ल्यात अमेरिकेच्या 13 सैनिकांचा (America soldiers died) मृत्यू झाला. काबुल एअरपोर्ट स्फोटाचं India Connection बागराम तुरुंगातून (Bagaram Jail) तालिबानने सुटका केलेले दहशतवादी आणि बंडखोरांमध्ये केरळच्या 14 नागरिकांचा समावेश होता. 26 ऑगस्ट रोजी काबूलमधल्या तुर्कमेनिस्तानच्या दूतावासाबाहेर इम्प्रोव्हाइज्ड एक्स्प्लोझिव्ह डिव्हाइसचा (Improvised Explosive Device - IED) स्फोट घडवून आणण्याच्या प्रयत्नात दोन पाकिस्तानी नागरिकांना सुन्नी पश्तून दहशतवादी गटाने ताब्यात घेतल्याचं वृत्त आहे; मात्र याबद्दल अद्याप निश्चित माहिती मिळालेली नाही. गुप्तचर संस्थेच्या माहितीतून असे संकेत मिळत आहेत, की काबूल विमानतळावर झालेल्या स्फोटानंतर लगेचच दोन पाकिस्तानी नागरिकांकडून IED जप्त करण्यात आली. काबूल विमानतळावरील स्फोटाचं अमेरिकेनं दिलं प्रत्युत्तर काबूल विमानतळावर बुधवारी बॉम्बस्फोट झाले (Kabul Airport Blast) होते. यात 13 अमेरिकेच्या सैनिकांसह 170 लोक मारले गेले होते. . या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट खुरासान प्रोविंसनं (IS-KP) घेतली होती. यानंतर राष्ट्राध्यक्ष जो बायडेन म्हणाले होते, की अमेरिका आपल्या शत्रूंना शोधून मारेल. यानंतर 48 तासातच अमेरिकेनं दहशतवाद्यांविरोधात कारवाई केली आहे. आता अमेरिकेनं या हल्ल्याचं सडेतोड उत्तर देत पूर्व अफगाणिस्तानात ड्रोन हल्ला (US carried out drone strike against Islamic State) केला आहे. पेंटागननं याबद्दलची माहिती दिली आहे. ठरवलेलं टार्गेट उद्धवस्त केल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे.\nKabul Airport Firing Live Updates: भीषण बाँबस्फोटांनंतर दोन दिवसात पुन्हा काबुल एअरपोर्टवर फायरिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/viral/tandoori-roti-with-spit-police-in-action-after-the-video-of-dhaba-came-to-light-mhmg-619387.html", "date_download": "2021-12-05T08:39:26Z", "digest": "sha1:JOVJXEF3LLXR2L4OI3RI67AL6R6OYVDH", "length": 6729, "nlines": 84, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "शी! थुंकी लावून तंदूरी रोटी; ढाब्याचा VIDEO समोर आल्यानंतर परिसरात खळबळ – News18 लोकमत", "raw_content": "\n थुंकी लावून तंदूरी रोटी; ढाब्याचा VIDEO समोर आल्यानंतर परिसरात खळबळ\n थुंकी लावून तंदूरी रोटी; ढाब्याचा VIDEO समोर आल्यानंतर परिसरात खळबळ\nहा व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांनी ढाब्यावर कारवाई केली आहे.\nनवी दिल्ली, 17 ऑक्टोबर : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh News) गाजियाबादमधून एक व्हिडीओ (Viral Video) समोर आला आहे. ज्यात एक व्यक्ती थुंकी लावून रोटी तयार करीत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओ गाजियाबादमधील सिहानीगेट भागातील एका चिकन कॉर्नरचा असल्याचं सांगितलं जात आहे. व्हिडीओ समोर आल्यानंतर प्रशासनाने कारवाई केली आहे. ही व्यक्ती थुंकी लावून स्वयंपाक करीत असल्याचा व्हिडीओ पाहून लोकांनी संताप व्यक्त केला आहे. पोलिसांनी या प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेत कारवाई केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. काय आहे त्या व्हिडीओत व्हायरल व्हिडीओमध्ये व्यक्ती तंदूरी रोटी करीत असताना दिसत आहे. रोटी तयार करीत असताना गव्हापासून तयार केलेल्या रोटीवर तो आधी थुंकतो आणि त्यानंतर ती भट्टीत टाकतो. मात्र कोणाचच त्याच्याकडे लक्ष गेलं नाही. रेस्टॉरंटच्या बाहेर एक व्यक्तीने हा व्हिडीओ शूट केला, जो आता व्हायरल झाला आहे.\nगाजियाबाद के एक चिकन पॉइंट का वीडियो सामने आया है, जिसमें एक शख्स थूक लगाकर रोटी बनाता दिख रहा है. pic.twitter.com/utDi9Jh9F8\nरेस्टॉरंटच्या विरोधात गुन्हा दाखल मीडिया रिपोर्ट्सनुसार गाजियाबादमधील पोलीस ठाण्यात यासंदर्भातील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा व्हिडीओ एका चिकन पॉइंटचा असल्याचं सांगितलं जात आहे. हा व्हिडीओ दोन दिवस जुना आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी मोठा गोंधळ घातला आणि चिकन पॉइंटविरोधात कारवाई करण्याची मागणी करीत आंदोलन केलं. हे ही वाचा-अजबच ...अन् वेडिंग ड्रेस घालून लग्न मंडपात पो���ोचली नवरीची आई; उडाला एकच गोंधळ ज्यानंतर पोलिसांनी हालचाल करीत रोटी तयार करणाऱ्या तमीजुद्दीनने व्यक्तीला अटक करीत तुरुंगात पाठवलं आहे. आणि चिकन पॉइंटच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\n थुंकी लावून तंदूरी रोटी; ढाब्याचा VIDEO समोर आल्यानंतर परिसरात खळबळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://misalpav.com/node/48635", "date_download": "2021-12-05T08:38:25Z", "digest": "sha1:OFLF3EKHN4ZBUUNJJG26UIGVRSZSR7PZ", "length": 11482, "nlines": 130, "source_domain": "misalpav.com", "title": "आज काय घडले... फाल्गुन शु. १५ होळी पौर्णिमेचे रहस्य ! फाल्गुनी पौर्णिमेचा दिवस होळी पौर्णिमा म्हणून भारतात प्रसिद्ध असला तरी स्थानपरत्वें त्याला शिमगा, होलिका, हुताशनीमहोत्सव, दोलायात्रा, कामदहन अशी नावे आहेत. या सणाच्या उत्पत्तीसंबंधी एकवाक्यता नाही. | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nआज काय घडले... फाल्गुन शु. १५ होळी पौर्णिमेचे रहस्य फाल्गुनी पौर्णिमेचा दिवस होळी पौर्णिमा म्हणून भारतात प्रसिद्ध असला तरी स्थानपरत्वें त्याला शिमगा, होलिका, हुताशनीमहोत्सव, दोलायात्रा, कामदहन अशी नावे आहेत. या सणाच्या उत्पत्तीसंबंधी एकवाक्यता नाही.\nफाल्गुनी पौर्णिमेचा दिवस होळी पौर्णिमा म्हणून भारतात प्रसिद्ध असला तरी स्थानपरत्वें त्याला शिमगा, होलिका, हुताशनीमहोत्सव, दोलायात्रा, कामदहन अशी नावे आहेत.\nया सणाच्या उत्पत्तीसंबंधी एकवाक्यता नाही. वसंतऋतूच्या आगमनासाठी हा वसंतोत्सव चालू असतो असाही एक समज आहे. उत्तरेतील.लोक हा उत्सव कृष्णाप्तंबंधी मानतात. बालकृष्णाला विषमय दुग्ध पाजणारी पूतना हिचे होळीच्या रात्रींच दहन करण्यांत आले असा एक विश्वास आहे. महाराष्ट्रांतील लोक मानतात की, पूर्वी ढुंढानामक राक्षसीण लहान बालकांना फार पीडा देत असे, तेव्हां तिला हांकून लावण्यासाठी बीभत्स शिव्या देऊन जिकडे तिकडे अग्नि निर्माण करण्याची वहिवाट पडली आहे. हा सण साजरा करण्याचे प्रकारहि निरनिराळे आहेत. या सणांत प्रकट होणारी अनीति व बीभत्सपणा हळूहळू नष्ट होऊ��� राष्ट्रवर्धक असे स्वरूप येण्यास सुरुवात झाली आहे. या दिवशी मैदानी व मर्दानी खेळांच्या चढाओढी ठेवून एकमेकांत सामाजिक हितसंबंध निर्माण करण्याची प्रवृत्ति आजकाल वाढली आहे.\nहोळीसणांत अश्लीलता कां शिरली असावी या प्रश्नाचे उत्तर शोधतांना श्री. काका कालेलकर मार्मिकपणे विचार करतातः\n\"होळी म्हणजे कामदहन. वैराग्याची साधना. विषयाला काव्याचे मोहक स्वरूप दिल्याने तो वाढतो. त्यालाच बीभत्स रूप देऊन त्याला उघडा नागडा करून त्याचे खरे स्वरूप समाजास दाखवून त्याविषयी शिसारी उत्पन्न करण्याचा उद्देश तर नसेल सबंध हिवाळाभर ज्याच्या मोहांत आपण सांपडलो त्याची फजिती करून, त्याला जाळून टाकून पश्चात्तापाची विभूति शरीराला चचून वैराग्य धारण करण्याचा उद्देश यांत असेल काय सबंध हिवाळाभर ज्याच्या मोहांत आपण सांपडलो त्याची फजिती करून, त्याला जाळून टाकून पश्चात्तापाची विभूति शरीराला चचून वैराग्य धारण करण्याचा उद्देश यांत असेल काय \nआणि कामदहनाच्या कल्पनेवर आधारलेल्या या कल्पनेस पुराणांत आधार सांपडतो. मदनदहनानंतर शंकरांनी आपल्या गणांना सांगितले की, \"फाल्गुन शु. १५ स मी मदनास जाळले आहे. तेव्हां त्याच दिवशी सर्वांनी होळी करावी.\" कमी पहा\nमिपा दिवाळी अंक २०२१\nमिसळपाव दिवाळी अंक २०२१\nअनुक्रमणिका - दिवाळी अंक २०२१\nसध्या 8 सदस्य हजर आहेत.\nनमस्कार, आज पर्यन्त नोंदणी केलेल्या सर्व नवीन सदस्यांचे खाते सक्रिय करण्यात आले आहे. सदस्य नोंदणी केल्यावर, ईमेल आला नसल्यास किंवा सदस्य होताना काहीही अडचण येत असल्यास कृपया admin@misalpav.com या पत्यावर संपर्क साधावा.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/krida/world-road-safety-cricket-series-india-lings-beat-sri-lanka-lings-11600", "date_download": "2021-12-05T09:13:15Z", "digest": "sha1:BD7ORDVA7VS45IAOETY2DEFAM2ZQQY6V", "length": 4028, "nlines": 47, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "जागतिक रस्ते सुरक्षा क्रिकेट मालिका: इंडिया लिजंड्सची श्रीलंका लिजंड्सवर मात", "raw_content": "\nजागतिक रस्ते सुरक्षा क्रिकेट मालिका: इंडिया लिजंड्सची श्रीलंका लिजंड्सवर मात\nरायपूर: (World Road Safety Cricket Series India Lings beat Sri Lanka Lings) युवराज सिंग आणि युसुफ पठाण यांची तडाखेबंद अर्धशतकी खेळी आणि पठाण बंधूंनी गोलंदाजीत दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानामुळे इंडिया लिजंड्सने श्रीलंका लिजंड्सचा 14 धावांनी पराभव करुन जागतिक रस्ते सुरक्षा क्रिकेट मालिकेचे जेतेपद संपादन केले आहे.\nयुसुफ पठाण नाबाद 62 धावा तसेच युवराजच्या 60 धावांच्या खेळीमुळे भारताने 20 षटकात 4 बाद 181 धावा उभारल्या. त्यानंतर इरफान आणि युसुफ या पठाण बंधूंनी श्रीलंकेच्या चार फलंदाजांना माघारीचा रस्ता दाखवला. कौशल विररत्ने 38 धावा, सनथ जयसूर्या 43 धावा, चिंतक जयसिंघे 40 धावा यांनी अखेरच्या क्षणी प्रतिकार केला तरी श्रीलंकेला 7 बाद 167 धावा करता आल्या. (World Road Safety Cricket Series India Lings beat Sri Lanka Lings)\nमहेंद्र सिंग धोनीचा षटकार पाहून तुम्हीही म्हणाल, 109 मीटर की 114 मीटर\nइंडिया लिजंड्स: 20 षटकांत 4 बाद 181 युसुफ पठाण 62, युवराज 60 रंगना हेराथ 1/ 11 विजयी वि. श्रीलंका: 20 षटकात 7 बाद 167 चिंतक जयसिंघे 40 सनथ जयसूर्या 43 युसुफ पठाण 2/26 इरफान पठाण 2/29\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.newsdanka.com/crime/prabhakar-sail-misused-photo-of-hainif-bafana/36078/", "date_download": "2021-12-05T07:25:22Z", "digest": "sha1:3XGYCHDTZ2CPYPPUIVVGXTPC2J2RDNZG", "length": 10250, "nlines": 133, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Prabhakar Sail Misused Photo Of Hainif Bafana", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरक्राईमनामाप्रभाकर साईलच्या दाव्यातील सॅम हा सॅम नाहीच\nप्रभाकर साईलच्या दाव्यातील सॅम हा सॅम नाहीच\nवानखेडे ड्रग्जवाल्यांवर कारवाई केलीत, आता भोगा…\nश्रीरामपूरमध्ये संतापाची लाट; लव्ह जिहादचे जाळे टाकून अल्पवयीन मुलीला पळवले\nधर्मांतरण करणारा अतिफ उर्फ कुणाल चौधरी उत्तर प्रदेश एटीएसला सापडला नाशिकमध्ये\nमुंबई क्रुज ड्रग्ज प्रकरणात साक्षीदार असलेल्या किरण गोसावी यांचा खाजगी बॉडीगार्ड प्रभाकर साईल यांनी आर्यन खानच्या सुटकेसाठी मागितलेल्या २५ कोटीतील ३८ लाख आपण ज्या सॅम डिसुझा नामक व्यक्तीला दिल्याचे सांगून त्याचा फोटो एका चॅनलमध्ये दाखविला होता. तो फोटो असणारी व्यक्ती ही पालघरमधील हैनिफ बाफना असून प्रभाकर साईल यांनी आपल्या प्रोफाईल फोटोचा दुरुपयोग केल्याची आणि या प्रकरणाचा आपला कुठलाही संबंध नसल्याने प्रभाकरवर कारवाई करण्याची लेखी तक्रार पालघर पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.\nप्रभाकरने आपल्या मोबाईलमध्ये दाखवलेला सॅम नामक व्यक्तीचा फोटो हा पालघरमधील व्यापारी हैनिफ बाफना यांचा आहे. ‘मी प्रभाकर साईलला दोन महिन्यापूर्वी व्यवसाया निमित्त भेटलो होतो. मात्र, माझा त्याच्याशी कुठलाही व्यवहार झाला नसल्याबाबत तक्रार अर्ज पोलीस अधिक्षकांकडे दिला आहे. माझा प्रोफाईलवरील फोटो आणि माझ्या मोबाईल नंबरचा आधार घेत माझे सॅम नाव सांगून मला ३८ लाख रुपये दिल्याची माहिती प्रसारित करुन प्रभाकर साईल माझी बदनामी करत आहेत’, असे बाफना यांनी आपल्या अर्जात म्हटले आहे. या प्रकरणाची चौकशी होऊन होत असलेल्या बदनामीबद्दल न्याय मिळवून द्यावा अशी मागणीही बाफना यांनी केली आहे.\n‘जलयुक्त शिवार योजनेचा अहवाल म्हणजे सरकारनेच सरकारच्या टीकेला दिलेले उत्तर आहे’\nक्रूझ ड्रग्स प्रकरणातला आणखी एक पंच फुटला\n‘दाऊद आपल्या देशात नसला, तरीही त्याचा प्रभाव महाविकास आघाडी सरकारवर आहे’\n जलयुक्त शिवार योजनेला क्लीन चिट\nएका वृत्त वाहिनीवर प्रभाकर साईल यांनी दिलेल्या माहिती दरम्यान क्रुझवरील कारवाईनंतर बाहेर आल्यावर किरण गोसावीला सॅम नामक व्यक्तीचा फोन आला. या संभाषणा दरम्यान २५ कोटींची मागणी करुन १८ कोटींवर फिक्स करुन त्यातील आठ कोटी समीर वानखेडेंना देऊ बाकी १० आपण वाटून घेऊ, असे संभाषण गोसावी आणि सॅम दरम्यान झाल्याचा दावा प्रभाकरने केला होता.\nपूर्वीचा लेखनवाब मलिक यांचा तातडीने राजीनामा घ्या\nआणि मागील लेखएक दिवस ‘संपूर्ण काश्मीर’ भारताचा भाग असेल\nदहशतवादी समजून गोळीबार, ११ मजूर ठार\nभारतीय लष्करी अधिकारी पाकिस्तानी हॅकर्सचे लक्ष्य\nराज्यात सापडला ओमिक्रोनचा पहिला रुग्ण\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nदहशतवादी समजून गोळीबार, ११ मजूर ठार\nभारतीय लष्करी अधिकारी पाकिस्तानी हॅकर्सचे लक्ष्य\nराज्यात सापडला ओमिक्रोनचा पहिला रुग्ण\nराममंदिर आंदोलनामुळे देशाचे भाग्य बदलले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.newsdanka.com/politics/kirit-somaiya-detain-in-karad-satara-dist/30887/", "date_download": "2021-12-05T07:07:21Z", "digest": "sha1:UXX6JM5OMZJNHIIXURK2IQ3NIHZ2OAQE", "length": 9748, "nlines": 133, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Kirit Somaiya Detain In Karad Satara Dist", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरराजकारणकिरीट सोमैय्या यांना कराडमध्ये केले स्थानबद्ध\nकिरीट सोमैय्या यांना कराडमध्ये केले स्थानबद्ध\nव्हायला हवी पवारांच्या जातवादी राजकारणाची चर्चा\nजावेद अख्तर हा कुंपणावरचा कावळा\nआझाद मैदानात रडत होती मराठी अस्मिता…\nभाजपाचे माजी खासदार किरीट सोमैय्या यांना महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापूरकडे जाताना कराड येथे स्थानबद्ध करण्यात आले. सातारा जिल्ह्यातील कराड रेल्वे स्थानकावर त्यांना अडविण्यात आले आणि कराडमधील सरकारी सर्किट हाऊसमध्ये त्यांना नेण्यात आले.\nकिरीट सोमैय्या हे ठाकरे सरकारमधील मंत्री हसन मुश्रीफ यांच्या संपत्तीविषयी कागदपत्रे व पुरावे गोळा करत असून त्यासंदर्भात ते कोल्हापूरला जात होते. त्याआधी, मुंबईतील मुलुंड येथील त्यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आणि त्यांना स्थानबद्ध करण्यात आले पण सोमैय्या यांनी कोल्हापूरला जाण्याचा निश्चय केला होता. त्यानुसार ते ७.३०च्या गाडीने कोल्हापूरला रवाना झाले होते. ठिकठिकाणी त्यांच्या समर्थनार्थ भाजपा कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. अखेर कराड येथे सोमवारी सकाळी त्यांना अडविण्यात आले आणि कराडच्या सर्किट हाऊसला नेण्यात आले.\nकोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस बजावली असून २० व २१ सप्टेंबरला सोमैय्या यांनी तिथे जमाव एकत्र करू नये असे आदेश काढण्यात आले आहेत. १४४ कलम लागू करण्यात आले आहे.\nयासंदर्भात रविवारी विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सर���ारच्या कारभारावर टीका केली होती. आणीबाणीसदृश परिस्थिती असल्याची टीकाही सरकारच्या या कृतीनंतर होऊ लागली.\nसोमैय्या यांनी सातत्याने महाविकास आघाडीतील मंत्री व नेत्यांविरोधात मोहीम उघडली आहे. अनिल देशमुख, अनिल परब यांच्या संपत्तीसंदर्भात त्यांनी सातत्याने माहिती उघड केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत अस्वस्थता आहे.\nपूर्वीचा लेख‘न्यायव्यवस्थेचे भारतीयकरण व्हायला हवे’\nआणि मागील लेखआज होणार हसन मुश्रिफांचा आणखीन एक घोटाळा उघड\nदहशतवादी समजून गोळीबार, ११ मजूर ठार\nभारतीय लष्करी अधिकारी पाकिस्तानी हॅकर्सचे लक्ष्य\nराज्यात सापडला ओमिक्रोनचा पहिला रुग्ण\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nदहशतवादी समजून गोळीबार, ११ मजूर ठार\nभारतीय लष्करी अधिकारी पाकिस्तानी हॅकर्सचे लक्ष्य\nराज्यात सापडला ओमिक्रोनचा पहिला रुग्ण\nराममंदिर आंदोलनामुळे देशाचे भाग्य बदलले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mr.smartroofglobal.com/pvc-flat-roofing/", "date_download": "2021-12-05T08:35:25Z", "digest": "sha1:YN6ATT2NM5G6EB3FDDRZLLSFUDDCNC74", "length": 5211, "nlines": 155, "source_domain": "mr.smartroofglobal.com", "title": "पीव्हीसी फ्लॅट रूफिंग मॅन्युफॅक्चरर्स - चायना पीव्हीसी फ्लॅट रूफिंग फॅक्टरी, पुरवठा करणारे", "raw_content": "\nएएसए + पीव्हीसी पोकळ नालीदार आर ...\nपीव्हीसी होलो थर्मो रूफ\nएएसए लेपित प्लास्टिक सिंथेटी ...\nस्मार्टरुफ लाँग लाइफ टाइम मी ...\nपीव्हीसी प्लास्टिकचे छप्पर पॅनेल\nकक्ष एच, 30० / एफ, फोशन डेव्हलपमेंट बिल्डिंग, क्र .१,, ईस्ट हुआ युआनार्ड, फोशन, गुआंग्डोंग, चीन\n© कॉपीराइट - 2010-2019: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/false-accusations-get-publicity-they-are-happy-we-have-nurtured-this-sense-of-service-supriya-sule/", "date_download": "2021-12-05T08:15:07Z", "digest": "sha1:IAMZJHIYJAMFDLP5MZF7GGP67TSXMQ73", "length": 11444, "nlines": 77, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "'खोट्या आरोपांमुळे त्यांना प्रसिद्धी व आनंद मिळतो, हा सेवाभाव आम्ही जोपासला आहे', सुप्रिया सुळेंची खोचक टीका", "raw_content": "\n‘…तर देश आणि पंजाबचा ६ महिन्यात ६० वर्षाचा ��िकास होईल’, नवज्योत सिंग सिद्धूचा दावा\nओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात जमावबंदी लागू\nनागालँडमधील घटनेवरून राहुल गांधींचा केंद्र सरकारला संतप्त सवाल; म्हणाले..\nखुंटा बळकट करण्यासाठीच गुजरातच्या मुख्यमंत्री महाराष्ट्रात-संजय राऊत\nभारतातील १८ वर्षांवरील ५० टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण- मनसुख मंडाविया\n५० टक्के लसीकरण मोदी सरकारचे मोठे यश-नारायण राणे\n‘खोट्या आरोपांमुळे त्यांना प्रसिद्धी व आनंद मिळतो, हा सेवाभाव आम्ही जोपासला आहे’, सुप्रिया सुळेंची खोचक टीका\n‘खोट्या आरोपांमुळे त्यांना प्रसिद्धी व आनंद मिळतो, हा सेवाभाव आम्ही जोपासला आहे’, सुप्रिया सुळेंची खोचक टीका\nचंद्रपूर : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सांगोला येथे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांशी संवाद साधला. त्यानंतर किरीट सोमय्या यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या पवार कुटुंबीयांवर तोफ डागली आहे. त्यांनी अजित पवार यांच्यावर बहिणींच्या नावे बेनामी संपत्ती जमवली असा आरोप केला. तसेच शरद पवार यांना अजित पवारांनी बहिणींच्या नावे बेनामी संपत्ती जमवली हे शरद पवारांना मान्य आहे का असा प्रश्न केला. पवार कुटुंबातील कुणीही मी दिलेल्या पुराव्यातील एक कागदपत्र खोटा आहे हे सिद्ध करावे, असे आव्हानही त्यांनी दिले.\nसोमय्या यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे आज चंद्रपूर दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवला. यावेळी त्यांनी किरीट सोमय्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पवार कुटुंबीयावर केलेल्या गैरव्यवहाराच्या आरोपांविषयी प्रतिक्रिया दिली. ‘किरीट सोमय्या यांचे आरोप हे प्रसिद्धीसाठी आहेत. यापूर्वीदेखील असेच आरोप करण्यात आले होते. आमच्याविरोधात ट्रक भरून पुरावे होते असे सांगण्यात येत होते. खोटे आरोप केल्यास त्यांना खूप प्रसिद्धी मिळते तसेच आनंद होतो. त्यामुळे हा सेवाभाव आम्ही जोपासतो’, अशी खोचक टीका सुप्रिया सुळे यांनी केली.\nकाय म्हणाले होते किरीट सोमय्या\n‘अजित पवार यांनी आयकर विभागाचं धाडसत्र सुरु झाल्यावर सांगितले की, बहीणींच्या घरी धाडी का टाकल्या त्��ांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. पण माझ्याकडे पुरावे आहेत की, जरंडेश्वर साखर कारखान्यांपासून ते अजित पवारांच्या ७० बेनामी आणि नामी संपत्तीत, त्या कंपन्यांमध्ये अजित पवारांच्या बहिणी आणि भावजींची भागीदारी आहे. अजित पवार तुम्ही राज्याशी बेईमानी केली. मग ती जनतेची केली की, बहिणीची केली. बहिणीच्या नावाने भागीदारी आणि संपत्ती आहे, आपण म्हणताय त्यांचा काही संबंध नाही. हे शरद पवारांना मान्य आहे का त्यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. पण माझ्याकडे पुरावे आहेत की, जरंडेश्वर साखर कारखान्यांपासून ते अजित पवारांच्या ७० बेनामी आणि नामी संपत्तीत, त्या कंपन्यांमध्ये अजित पवारांच्या बहिणी आणि भावजींची भागीदारी आहे. अजित पवार तुम्ही राज्याशी बेईमानी केली. मग ती जनतेची केली की, बहिणीची केली. बहिणीच्या नावाने भागीदारी आणि संपत्ती आहे, आपण म्हणताय त्यांचा काही संबंध नाही. हे शरद पवारांना मान्य आहे का’ असा प्रश्न किरीट सोमय्यांनी उपस्थित केला आहे.\n‘माझं शरद पवारांना चॅलेंज आहे. यासंदर्भातील सर्व पुरावे मी उद्या ईडी आणि आयकर विभागाला पाठवणार आहे. सहकार मंत्रालयालाही पाठवणार आहे. मुंबई उच्च न्यायालयानं चौकशीचे आदेशही दिले आहेत. यातील एकही कागद खोटा असेल तर शरद पवार, अजित पवार, पार्थ पवार, रोहित पवार, सुप्रिया सुळे यांनी सिद्ध करून दाखवावे’ असे आव्हानही सोमय्या यांनी केले आहे.\n‘शरद पवार जेव्हा संसदेत होते, तेव्हा तुम्ही चड्डी आणि टोपीत होते’, मिटकरींनी चंद्रकांत पाटलांना सुनावले\nअशोक चव्हाणांचा फडणवीसांना दे धक्का देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीची रंगत वाढली\nनांदेडमध्ये भाजपाला खिंडार, भास्करराव पाटील खतगावकरांकडून काँग्रेस प्रवेशाची घोषणा\nअजित पवारांनी बहिणींच्या नावे बेनामी संपत्ती जमवली हे शरद पवारांना मान्य आहे का\n‘कागद खोटा असेल तर पवार कुटुंबियांनी सिद्ध करून दाखवावं’; सोमय्यांचं खुलं आवाहन\n‘…तर देश आणि पंजाबचा ६ महिन्यात ६० वर्षाचा विकास होईल’, नवज्योत सिंग सिद्धूचा दावा\nओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात जमावबंदी लागू\nनागालँडमधील घटनेवरून राहुल गांधींचा केंद्र सरकारला संतप्त सवाल; म्हणाले..\n‘…तर देश आणि पंजाबचा ६ महिन्यात ६० वर्षाचा विकास होईल’, नवज्योत सिंग सिद्धूचा दावा\nओमिक��रॉनच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात जमावबंदी लागू\nनागालँडमधील घटनेवरून राहुल गांधींचा केंद्र सरकारला संतप्त सवाल; म्हणाले..\nखुंटा बळकट करण्यासाठीच गुजरातच्या मुख्यमंत्री महाराष्ट्रात-संजय राऊत\nभारतातील १८ वर्षांवरील ५० टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण- मनसुख मंडाविया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/upsc-36th-ranker-mrunali-joshi/", "date_download": "2021-12-05T08:09:57Z", "digest": "sha1:REPXDFVDP6C7DJMB6QSLTL7SM57JZLRZ", "length": 8085, "nlines": 145, "source_domain": "policenama.com", "title": "upsc 36th ranker mrunali joshi Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune Crime | पुण्याच्या आंबेगावातील खून प्रकरणातील ‘फरारी’ बीडमधून अटकेत;…\nACP Gajanan Tompe | पुण्यातील कोथरूड विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त गजानन टोम्पे यांची…\nPune ACP Transfers | पुण्यातील 6 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या \nUPSC Result | ‘महाराष्ट्रात पहिली आलेल्या पुण्याच्या मृणालीनं सांगितलं यशाचं…\nपुणे : पोलीसनामा ऑनालाइन - UPSC Result | युपीएससी (UPSC Result) 2020 चा निकाल अखेर जाहीर करण्यात आला. या परिक्षेत यशस्वी ठरलेल्या 751 उमेदवारांपैकी जवळपास 100 उमेदवार महाराष्ट्र राज्यातील आहे. त्यामधील पुण्याच्या औंध परिसरातील असणारी…\nUrvashi Rautela | लुंगी परिधान करून शॉपिंग करताना दिसली…\nJay Bhanushali | अभिनेता जय भानुशालीसाठी लेक ताराने गायलं…\nRaveena Tondon | रवीना टंडनचा धक्कादायक खुलासा, म्हणाली…\nTanisha Mukherjee | अभिनेत्री काजोलच्या बहिणीला कोरोनाची…\nMonalisa | मोनालिसाच्या ‘या’ हॉट फोटोंमुळं नेटकऱी झाले…\nWhatsApp च्या कोणत्याही वाईट मेसेजबद्दल तुम्ही तक्रार कशी…\nLink PAN to LIC Policies | LIC ने आपल्या ग्राहकांसाठी आणली…\nMoney Laundering Case | ‘हवाला’च्या माध्यमातून…\nShanaya Kapoor | शनाया कपूरच्या स्मार्टनेसने दिली बहिण सोनम…\nInvestment Tips | करोडपती बनण्याचे अचूक 4 मंत्र,…\nIncome Tax Return File | 31 डिसेंबरपूर्वी उरकून घ्या…\nPune Crime | पुण्याच्या आंबेगावातील खून प्रकरणातील…\nACP Narayan Shiragavkar | सहाय्यक पोलिस आयुक्त नारायण…\nACP Gajanan Tompe | पुण्यातील कोथरूड विभागाचे सहाय्यक पोलिस…\nPune ACP Transfers | पुण्यातील 6 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या…\nLink PAN to LIC Policies | LIC ने आपल्या ग्राहकांसाठी आणली…\nअवघे 7 हजार देऊन खरेदी करा जास्त मायलेजच्या TVS Sport चे…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nInvestment Tips | करोडपती बनण्याचे अचूक 4 मंत्र, ‘हे’ अवलंबल्याने…\n31 डिसेंबरपूर्वी जमा करा Income Tax Return, प्राप्तीकर विभागाने जारी…\nAlanna Pandey | लग्ना आधीच झाली अनन्या पांडेची बहिण गरोदर, आई बसला…\nDevendra Fadnavis | पुणे मनपावर भाजपचा भगवा आणि आरपीआयचा निळा फडकणारच…\nPune Crime | प्रेयसीनं दिला ‘दगा’ अन् मामानं दिली…\nPune Crime | पुण्यात PMPML बस आदळल्याने प्रवाशाच्या मणक्यात गॅप, बस चालकाविरुद्ध FIR\nPune Crime | पुण्यात गाड्यांची तोडफोड, टोळक्याचा कोयते हातात घेऊन नऱ्हे परिसरात ‘राडा’\nLife Insurance | लाईफ इन्श्युरन्स घेताना कधीही करू नका ‘ही’ चूक, मिळणार नाही ‘क्लेम’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/krida/read-reason-why-virat-kohli-was-furious-ben-stokes-11147", "date_download": "2021-12-05T08:35:28Z", "digest": "sha1:V6MDI23LF7NFGSWIZXO434NCZEIQFN4G", "length": 6846, "nlines": 50, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "...म्हणून विराट कोहली भडकला होता बेन स्टोक्सवर", "raw_content": "\n...म्हणून विराट कोहली भडकला होता बेन स्टोक्सवर\nभारत आणि इंग्लंड यांच्यात चार सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक कसोटी सामना अहमदाबादच्या नवीन नरेंद्र मोदी आतंरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. आणि या सामन्यात पाहुण्या इंग्लंड संघाचा कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्याचा हा निर्णय चांगलाच फसल्याचे पाहायला मिळाले. पहिल्या डावात इंग्लंडचा संघ 205 धावांवर आटोपला. टीम इंडियाचा फिरकीपटू अक्षर पटेलने गोलंदाजी करताना धमाकेदार कामगिरी केली. अक्षर पटेल सोबतच मोहम्मद सिराजने देखील दमदार गोलंदाजी केली. मोहम्मद सिराजने इंग्लंड संघाचा कर्णधार जो रुट आणि जॉनी बेअरस्टोला बाद केले. मात्र यावेळेस मैदानावर मोहम्मद सिराज आणि बेन स्टोक्स यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याचे पाहायला मिळाले.\nInd vs Eng 4th Test अक्षर पटेलच्या खेळीने इंग्लंड पहिल्याच डावात अडखळला\nटीम इंडियाचा गोलंदाज मोहम्मद सिराज, इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स आणि भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यांच्यात चौथ्या सामन्याच्या पहिल्या दिवशी मैदानावर मोठी शाब्दिक चकमक झाली. यानंतर पहिल्या दिवशीचा खेळ संपल्यावर मोहम्मद सिराजने मैदानात झालेल्या गोष्टीसंदर्भात बोलताना, बेन स्टोक्सने अपशब्द वापरण्याचा ��्रयत्न केला, मात्र विराट कोहलीने मध्यस्थी करत प्रकरण व्यवस्थिपणे हाताळले असल्याचे सांगितले. खेळाच्या 12 व्या षटकातील अखेरच्या चेंडूनंतर स्टोक्सने मोहम्मद सिराजला काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला होता. यावर विराट कोहली नाखूष दिसला व त्याने स्टोक्स बरोबर बोलल्याचे पाहायला मिळाले. विराट कोहली आणि बेन स्टोक्स यांना वेगळे करण्यासाठी मैदानातीलअंपायर नितीन मेनन यांना हस्तक्षेप करावा लागला होता.\nदरम्यान, पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेंव्हा टीम इंडियाने एक गडी गमावत 24 धावा केलेल्या आहेत. भारताचा सलामीवीर शुभमन गिलला जेम अँडरसनने खातेही खोलू न देता माघारी धाडले. तर हिटमॅन रोहित शर्मा आठ धावांवर आणि चेतेश्वर पुजारा 15 धावांवर खेळत आहेत. तर पहिल्या डावात गोलंदाजी करताना भारताकडून सर्वाधिक बळी अक्षर पटेलने मिळवले आहेत. त्याने चार बळी टिपले. त्यानंतर अश्विनने तीन व मोहम्मद सिराजने दोन विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराजने 14 षटके टाकताना 45 धावा देऊन दोन विकेट्स मिळवल्या.\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/14909", "date_download": "2021-12-05T07:19:20Z", "digest": "sha1:W7QCWTQ2JH4CJIIBL7LRY46MJO3QGYXV", "length": 7609, "nlines": 164, "source_domain": "www.maayboli.com", "title": "निमंत्रण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /निमंत्रण\nया मनी डोकावला तो\nएक क्षणभर थांबला तो\nआणि हसुनी बोलला तो\n\"घे तुला आभाळ आंदण\nघ्यायचे उरले न काही\nतो तरीही देत राही\nभाव मनिचे व्यक्त झाले\nमी ऋणातुन मुक्त झाले\nधन्य झाले, तृप्त झाले\nअहाहा.... हाडाचा कविच हे इतक\nअहाहा.... हाडाचा कविच हे इतक सुंदर लिहु शकतो \nचैतन्यवेली, प्राजक्तशिंपण, सौभाग्यकोंदण, सृजनकंकण छान शब्द. अगदी सहज आल्यासारखे वाटताहेत्...मुद्दाम घडवल्यासारखे नाही.\nदुवा बहार कि मांगी तो इतने फूल खिले\nकहीं जगह न रही मेरे आशियाने को\nया मनी डोकावला तो एक क्षणभर\nया मनी डोकावला तो\nएक क्षणभर थांबला तो\nआणि हसुनी बोलला तो\n\"घे तुला आभाळ आंदण\nक्या बात है क्रांति \n कसली गोड कविता आहे \nभरत तुला खूप सारे मोदक.......फार गोड शब्द आहेत सगळे.\nगिरीश कुलकर्णींशी १००% सहमत \nगिरीश कुलकर्णींशी १००% सहमत \n\"घे तुला आभाळ आंदण\nतुला साष्टांग दंडवत.. काय\nकाय बोलू या कवितेबद्दल\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/74507", "date_download": "2021-12-05T08:31:25Z", "digest": "sha1:LVLJZ6AE3ZTT2WTMUPA6JAWPCIURZ4JX", "length": 6745, "nlines": 105, "source_domain": "www.maayboli.com", "title": "माझी मराठी गाणी - महम्मद रफी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /माझी मराठी गाणी - महम्मद रफी\nमाझी मराठी गाणी - महम्मद रफी\nहोय. बऱ्याच संगीत प्रेमींना ठाऊक नसणार...\nआपल्याला फक्त माहीत असेल की रफिजींनी \"शोधिसी मानवा\" हे मराठी भाषेतील भाव गीत गायले तेही अत्यंत मराठी गायकासारख्च...पण त्यांनी एक पूर्ण अल्बम मराठीत केलंय...त्यात जवळपास दहा बारा गाणी असतील. त्यातली सगळीच गाणी अप्रतिम आहेत. मी तर ती गाणी माझ्या लहानपणापासून ऐकत आलोय. हा छंद जीवाला लावी पिसे, नको भव्य वाडा, हसा मुलांनो हसा, माझ्या विरण हृदयी(ब्रेकअप वल्यांसाठी), नको आरती की नको पुष्पमाला...आणि बरीच...\nमला खंत याच गोष्टीची आहे की बर्यांच लोकांना माहीत नाही...कधी आजकालच्या गायकांना सुद्धा ते गाताना पाहिलं नाही...\nखाली YouTube Link आहे. मराठी रफिंचा आस्वाद घ्या\nरफीचा आवाज समहाउ कधीच आवडला\nरफीचा आवाज समहाउ कधीच आवडला नाही मराठी गाण्यात तर अजुन कृत्रिमते ची भर पडल्याने अजुनच नाही.\nहि सर्व गीते म्हणजे\nहि सर्व गीते म्हणजे\nगीतकार : वंदना विटणकर, गायक : मोहम्मद रफी, संगीतकार : श्रीकांत ठाकरे,\nअशी ती त्रयी होती. एक कसेट (अल्बम) निघाली होती तेंव्हा त्या काळात. हि सर्व गाणी त्यातीलच. रफींच्या आवाजात मराठी गीते ऐकताना एक फारच वेगळी गोडी वाटायची/वाटते.\nअगो पोरी संभाल दर्याला\nअगो पोरी संभाल दर्याला तुफ्फान आयलय भारी. हे ही गाणं रफी आणी पुष्पा पागधरेंनी गायलय.\nहा छंद जीवाला लावी पिसे..ऐकलं\nहा छंद जीवाला लावी पिसे..ऐकलं तर अजून भारीच वाटेल...जशी हिंदी मध्ये रफी साहेबांची आवाजाची जादू दिसतेस...अगदी तसेच काही\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवली��ा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://misalpav.com/node/49528", "date_download": "2021-12-05T08:41:00Z", "digest": "sha1:XAO5YOLF4SC4XZI4VJIOR47BANRHVY2R", "length": 18574, "nlines": 175, "source_domain": "misalpav.com", "title": "नारळ पुराण | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nही कोणतीही पाककृती नाही पण अनेक पाककृतींमधला एक महत्वाचा घटक असलेल्या नारळाचं हे वर्णन म्हणून या सदराखाली लिहिते आहे.\nमाहेर नि सासर दोन्ही कडून कोकणस्थ आणि कोकणातच रहात असल्याने नारळावर जरा जास्तच प्रेम. कधी कधी हे प्रेम इतकं उतू जात की नवरा वैतागून म्हणतो,\" आता नाश्त्याला नारळाची भजी, जेवायला नारळाची पोळी नि भाजी,प्यायला नारळाचं सरबत केलंस की पुण्य मिळेल\"\nपण खरंच , ज्यात त्यात नारळ अर्थात ओलं खोबर घातल्याशिवाय मला समाधानच मिळत नाही. कुठलीही उसळ ही ओल्या खोबर्याशिवाय अपूर्ण. पलेभाजीत नारळ हवा. चटणी खोबर्याचीच. आमटीत खोबरं हवंच. याच मुळे दर दोन दिवशी घरात नारळ फुटतो. आता दाराशी नारळाची झाडं असल्याने जर सढळ हातानेच तो वापरला जातो.( तरी मी समुद्रकिनारी नाही राहत. नाहीतर विचारायलाच नको. स्वतःची वाडी असती तर हे 2 दिवसच प्रमाण रोज वर आलं असत) माझी आई आणि वहिनी या माझ्या ट्रेनर. यांच्याकडून मी सगळं शिकले नि एक पाऊल पुढे जाऊन जास्तच नारळ खवत बसले. साबुदाण्याची खिचडी करा, पोहे करा, तिखट मिठाचा सांजा करा, दपडे पोहे करा काहीही नाश्त्याला केलं की आधी त्यात ओलं खोबरं हवंच. नाहीतर घशात घास अडकतो. अगदी खवलेलं खोबरं नसेल तर नारळ फोडून खरवडून मगच नाश्त्याच्या डिश भरते. मुगातांदुळाची खिचडी खोबरं कोशिंबिरी शिवाय काय चांगली लागतेय सुरळीच्या वड्यांवर पेरायला सुखं खोबरं नाही तर ओलं खोबरच हवं. अगदी मला थालिपीठ करताना त्यातही खोबरं आवडत. खोबऱ्याची किंचितशी गोडसर चव येते त्याने.\nनारळ फोडणे आणि खवणे हे कौशल्याचं काम. कौशल्य यासाठी की कोयतीचा घाव नीट शिरेवर बसला तरच नारळ नीट दोन भागात फुटतो नाहीतर वेडावाकडा कसाही आकार येतो. मग त्यातलं पाणी पिऊन त्याची चव ठरवायची. वास घेऊन बघायचा. तोवर जर घरातले जागेवर असतील तर आबा नाहीतर माझा मुलगा आवाज ऐकून येतात नि कडेच खोबरं सुरीने काढून घेतात. गुळाबरोबर किंवा साखरेबरोबर किंवा तसचं खायला दोघांना आवडत. आता यात थोडा नारळ संपतो. मग तो खवायला बसायचं. नारळ खरं तर कडेने आधी नीट खाऊन मग आतील भाग खवायचा म्हणजे तुकडे खूप कमी पडतात असं आई सांगते. पण मी अगदी मधला भाग आधी खवते. दोन तीनदा खरवडून झाला की पाण्याचा अंश असलेलं सुंदर चवीचं खोबर खाली ताटलीत जमा होत. हे मला खूप आवडतं. त्यामुळे दोन्ही वाट्यांमधल ते रसयुक्त खोबरं खाऊन होत. आता उरलासुरला नारळ मग नियमाप्रमाणे मी आधी कडेने छान खरवडून घेते आणि मग मधला भाग खरवडते. त्यातसुद्धा ताटलीच्या एक भागात सुरुवातीचं पांढर शुभ्र खोबरं तर जरा ताटली फिरवून दुसऱ्या भागात खोबऱ्याचा काळसर भाग असे भाग करते. एकाच डब्यात जरी भरून ठेवलं तरी त्यातही एका बाजूला पांढरं खोबरं नि दुसऱ्या बाजूला काळसर खोबरं असं काढून ठेवते. पोहे, उपमा थोडक्यात वरून पेरायला लागत त्यासाठी हे पांढरीशुभ्र खोबरं तर भाजीत, चटणीत घालायला किंचित काळसर खोबरं अश्या त्याच्या वाटण्या असतात.\nएखादा गोटा नारळ निघाला की लगेच उन्हात वाळत पडतो. फुकट म्हणून घालवायचा नाही. नारळाला वास येत असेल तर त्याच दूध काढून केसांना लावतात म्हणे. आता एव्हढं पण नाही सहन होत मला. पण आमची मदतनीस स्वातीताई लावते ते म्हणून मग तिला देऊन टाकते.\nमाझ्या ताईच घर समुद्रकिनारी. दाराशी छान नारळी पोफळीची वाडी. त्यांच्याकडचे नारळ एकेक मोठ्ठे. खवताना कंटाळा येईल एवढे.पण चव काय मिठास तिच्याकडे गेलं की हमखास खाऊ म्हणून 8 10 नारळ तिच्या घरातून मिळणार. शिवाय ती माझ्याकडे येते तेव्हा नारळाच्या चविष्ट वड्या आणते. नाहीतर रवा नारळाचे लाडू. खूप आवडत्या गोष्टी या.\nअसो , आता नारळ पुराण आवरते घेते नि दिवाळीच्या निमित्ताने ओल्या नारळाच्या करंज्या खायला यायचं आमंत्रण देते.\nह्यॅ ह्यॅ ह्यॅ . . ओल्या\nह्यॅ ह्यॅ ह्यॅ . . ओल्या नारळाच्या करंज्या खायला यायचं आमंत्रण दिलं पण यायचं कुठे ते नाही सांगीतले .. . हे हे हे . .\nपत्ता द्या . . .\nआवांतर : \"पत्ता द्या\" हा वा��्यप्रयोग मिपा वर एके काळी खुप गाजला होता असे अंधुक आठवते . . . :-)\nती साहित्य कृती पाठवत आहे\nमुवी . . मानलं तुम्हाला ...\nमुवी . . मानलं तुम्हाला ...\nकाय ते दिवस होते ... हा हा हा . . .\nनारळ घरात नसेल तर, घराला घरपण येत नाही...\nसाबुदाण्याची खिचडी करा, पोहे\nसाबुदाण्याची खिचडी करा, पोहे करा, तिखट मिठाचा सांजा करा, दपडे पोहे करा काहीही नाश्त्याला केलं की आधी त्यात ओलं खोबरं हवंच.\nअगदी खरंय. ओले नारळ हा चवीतला चमत्कार आहे.\nसंक्षिप्त नारळ पुराण आवडले \nसंक्षिप्त नारळ पुराण आवडले \n[ शहाळ्याच्या पाण्याचा प्रेमी ]\nआजची स्वाक्षरी :- सीख नहीं पा रहा हूँ मीठे झूठ बोलने का हुनर,कड़वे सच से हमसे न जाने कितने लोग रूठ गये\nसगळे लिखाण तन्तोतन्त पटले.\nअमेरिकेत सुके खोबरे पुड, नारळ दुध, तेल वगैरे सगळे मोठाल्या दुकानातुन मिळायला लागले आहे. आहेच नारळाची महती अशी....\nताजा ओला खवलेला नारळ आणि त्याचा काढलेलं ताज दूध ( सोलकढी किंवा माशाच्या आमटी साठी) आणि टिन मधील दूध ( कि जे बहुतेक थायलंड/ व्हिएतनाम मधील मिळते येथे)\nयात चवीत आणि पोत यात खूप फरक असतो असे का ( जरी टिन मधील थोडे वेगळे लागणार हे गृहीत धरले तरी )\nत्यात सुद्धा कोकनट क्रीम आणि कोकोनट मिल्क असे दोन प्रकार असतात\nमलेशियन आणि थाई जेवणात नारळ दूध भरपूर वापरतात पण ते नेहमी असे टिन मधील असते कदाचित प्रत्यक्ष मलेशियात आणि थायलंड मध्ये ताजे नारळाचे दूध वापरात असतील .. ते मग कदाचित भारतातातील ताज दुधासारखेच लागत असेल... \nमिपा दिवाळी अंक २०२१\nमिसळपाव दिवाळी अंक २०२१\nअनुक्रमणिका - दिवाळी अंक २०२१\nसध्या 9 सदस्य हजर आहेत.\nनमस्कार, आज पर्यन्त नोंदणी केलेल्या सर्व नवीन सदस्यांचे खाते सक्रिय करण्यात आले आहे. सदस्य नोंदणी केल्यावर, ईमेल आला नसल्यास किंवा सदस्य होताना काहीही अडचण येत असल्यास कृपया admin@misalpav.com या पत्यावर संपर्क साधावा.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://storymirror.com/read/marathi/poem/tii-an-aatthvnniitlaa-paauus/jwhqbe7n", "date_download": "2021-12-05T09:37:52Z", "digest": "sha1:4TO53QTOPIQSPMQEPTKYLTVW2XW444D7", "length": 11950, "nlines": 351, "source_domain": "storymirror.com", "title": "ती अन आठवणीतला पाऊस .. | Marathi Fantasy Poem | Abasaheb Mhaske", "raw_content": "\nती अन आठवणीतला पाऊस ..\nती अन आठवणीतला पाऊस ..\nपाऊस आठवण पोरका चिंब\nती अन आठवणीतला पाऊस ...\nदोघेही करतात नखशिखांत चिंब - चिंब\nती आठवणींच्या रूपात भिजवून अन तू ..\nआभाळ भरून आलं म्हणजे\nआपसूक तिची आठवण येते...\nतीच उत्कंठा तिला भेटण्याची\nओढ जशी वसुंधरेला पावसाची ...\nमन उदास होतं... जीव होतो वेडापिसा\nमी सैरभैर होतो... तिच आठवत राहते ...\nदूर कुठेतरी चातक भावविभोर होतो\nजणू तो माझ्यासाठीच विरहगीत गातो ...\nतो हि येतो वेळी - अवेळी तुझ्या आठवणींसारखा\nआणि जातोही अगदी तसाच करून मला पोरका ...\nतू गेलीस तेव्हा बेभान होऊन पाऊस बरसत होता\nलहानग मुलं होऊन वाकोल्या दाखवून मज खिजवत होता ..\nतूच सांग गडे का असं छळतेस \nकाय तुमचे लागे - बांधे तू त्यालाही सोबत आणतेस ...\nकुणास ठाऊक का असं होतं पाऊस तुझा पाठीराखाच ना \nकितीही नाही म्हटलं तरी तू अन पाऊस दुःख आमचं जाणता ...\nफरक फक्त एवढाच त्याचा हंगाम ठरलेला\nतुझी आठवण मात्र रात्रंदिनी , बारमाही ...\nसांगून बघितलं दोघांनाही अवेळी नका रे असं जाऊ\nआठवणी त्या कसल्या नि सांगून येईल तो कसला पाऊस \nअन एक दिवस सं...\nअन एक दिवस सं...\nदेव भेटण्या निघाले मी\nदेवाचे रूप विविध गोष्टीत शोधणे देवाचे रूप विविध गोष्टीत शोधणे\nसर्वस्व व्यापून उरलेलं धुकं लोळागोळा होऊन पडलेलं असतं खिडकीच्या तळाशी आणि काचेच्या तावदान उमटलेले... सर्वस्व व्यापून उरलेलं धुकं लोळागोळा होऊन पडलेलं असतं खिडकीच्या तळाशी आणि काच...\nलावा ज्ञानदीप आता आपापल्या अंतर्यामी सांजवेळ होता होता वेध लागो निजधामी लावा ज्ञानदीप आता आपापल्या अंतर्यामी सांजवेळ होता होता वेध लागो निजधामी\nकवी, शोध कालातीत, प्रसिद्धी कवी, शोध कालातीत, प्रसिद्धी\nपुत्र प्राप्ती होत नसल्याची खंत पुत्र प्राप्ती होत नसल्याची खंत\nजंगल गीते कवी मनाते आणी कवितेला जंगल गीते कवी मनाते आणी कवितेला\nमासोळी आणि किनाऱ्याचे अंतहीन नाते मासोळी आणि किनाऱ्याचे अंतहीन नाते\nजीवनविषयक आकलन आणि मुक्त चिंतन जीवनविषयक आकलन आणि मुक्त चिंतन\nइतुके चांगले नाही काय... आशीर्वादाची ताकद मोठी भल्या भल्यांनी अनुभवली म्हणून तर आज माझी माये पो... इतुके चांगले नाही काय... आशीर्वादाची ताकद मोठी भल्या भल्यांनी अनुभवली म्हणून तर आज माझी माये पो... इतुके चांगले नाही काय... आशीर्वादाची ताकद मोठी भल्या भल्यांनी अनुभवली म्हणून...\nमोबाईल आणि त्याचे वेड मोबाईल आणि त्याचे वेड\nवा-याला विनवणी, आकांक्षा वा-याला विनवणी, आकांक्षा\nजन्म- मृत्यू, प्रकाश-छाया, सृष्टीची गंमत घटक सृष्टीचा तू ही फुलवी जीवनामध्ये वसंत जन्म- मृत्यू, प्रकाश-छाया, सृष्टीची गंमत घटक सृष्टीचा तू ही फुलवी जीवनामध्ये वस...\nदीपोत्सव आजकाल, दिव्यांचा राहिला नाही लाभ झगमगाटाचा, वातीस कळला नाही लाभ झगमगाटाचा, वातीस कळला नाही दीपोत्सव आजकाल, दिव्यांचा राहिला नाही दीपोत्सव आजकाल, दिव्यांचा राहिला नाही लाभ झगमगाटाचा, वातीस कळला नाही \nपाऊस पाऊस आणि पाऊस\nनिरनिराळ्या ऋतूंप्रमाणे पावसाच्या बदलत्या रूपाचे सुंदर चित्रण निरनिराळ्या ऋतूंप्रमाणे पावसाच्या बदलत्या रूपाचे सुंदर चित्रण\nसंकट समयी साथ देण्याची प्रिय व्यक्तीला शपथ देण्याची शब्दरचना संकट समयी साथ देण्याची प्रिय व्यक्तीला शपथ देण्याची शब्दरचना\nएका स्वप्नांचे रूप एका स्वप्नांचे रूप\nआता उमजले मज सत्य\nदेव, उपरती, श्रीमंती, भक्ती देव, उपरती, श्रीमंती, भक्ती\nतेंव्हा हलकेच जाग येता कुत्री भुंकताना पाहिली हत्तीच्या मोठे पणाची खात्री सहजी मनास पटली... तेंव्हा हलकेच जाग येता कुत्री भुंकताना पाहिली हत्तीच्या मोठे पणाची खात्री ...\nचार कविताः चार स्तर\nवडिलांचे, मुलीचे मन. कवितेचे म्हणणे, पाऊस, जमिनीचं नातं. झोप पतंगांचं नातं वडिलांचे, मुलीचे मन. कवितेचे म्हणणे, पाऊस, जमिनीचं नातं. झोप पतंगांचं नातं\nआयुष्य आनंदाने जगण्याची आकांक्षा आयुष्य आनंदाने जगण्याची आकांक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/krida/steve-smith-expressed-his-desire-captain-australia-11933", "date_download": "2021-12-05T08:46:58Z", "digest": "sha1:BY5RT5AVDT2LOHACN4IXAXT2XBIADI3N", "length": 4859, "nlines": 48, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "मी पुन्हा येईन; स्मिथ अजूनही पाहतोय कॅप्टन्सीचं स्वप्न", "raw_content": "\nमी पुन्हा येईन; स्मिथ अजूनही पाहतोय कॅप्टन्सीचं स्वप्न\nऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि स्टार क्रिकेटर स्टीव्ह स्मिथला पुन्हा एकदा संघाची कमान सांभाळायची आहे. 2018 मध्ये बॉल टेंपरिंग प्रकरणात त्याच्यावर 1 वर्षासाठी बंदी घालण्यात आली होती. आणि कर्णधारपदाचा त्यागही त्याला करावा लागला होता. स्मिथवर 1 वर्ष क्रिकेट खेळण्यास बंदी घालण्यात आली होती, तर कर्णधारपदासाठी दोन वर्षे बंदी घालण्यात आली आहे. 31 वर्षीय स्मिथ म्हणाला की मला पुन्हा संघाचे नेतृत्व करण्याची इच्छा आहे. न्युज कार्पोरेशनशी बोलतांना त्याने पून्हा कर्णधार होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.\nवेळसावच्या मदतीस इंज्युरी टाईम गोल; चर्चिल ब्रदर्सला 2-2 गोलबरोबरीत रोखून एका गुणाची कमाई\n\"क्रिकेट ऑस्ट्रेलियाला असे हवे असेल आणि माझे कर्णधार होणे संघासाठी चांगले असेल तर मला असे करण्यास आनंद होईल. त्यामुळे मी संघाते नेतृत्व करू इच्छितो, त्या घटनेतून मला बरेच काही शिकायला मिळाले. वेळ पुढे सरकतो आणि आपण देखील वेळेसोबत पुढे जातो मी गेल्या काही वर्षांत बरेच काही शिकलो आहे आणि एक चांगला व्यक्ती बनलो आहे,\" असे स्मिथ म्हणाला.\nसंघाचा कर्णधार श्रेयस ऐयर जखमी अवस्थेत असल्यामुळे दिल्ली कँटल्सला नवीन कर्णधार नेमावा लागला आहे\n'मला ही संधी मिळाली तर बरं होईल असं मला वाटतं, पण मिळाली नाही, तर काहीही हरकत नाही. मी कसोटी कर्णधार टिम पेन आणि मर्यादित षटकांचे कर्णधार अ‍ॅरोन फिंच यांचे नेहमीच समर्थन केले आहे,'असेही स्मिथ म्हणाला.\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra/shivsena-saamana-editorial-maharashtra-cm-uddhav-thackeray-bjp-central-government-sgy-87-2632461/", "date_download": "2021-12-05T07:30:43Z", "digest": "sha1:HDYZVPZWRGEMEAFVHJBB7LCIGF2V5BV3", "length": 24294, "nlines": 217, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Shivsena Saamana Editorial Maharashtra CM Uddhav Thackeray BJP Central Government sgy 87 | \"उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून भाजपाची अवस्था कळपात वाघ शिरल्यानंतर होणाऱ्या मेंढरांसारखी\"", "raw_content": "रविवार, ५ डिसेंबर, २०२१\n\"उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून भाजपाची अवस्था कळपात वाघ शिरल्यानंतर भेदरलेल्या मेंढरांसारखी\"\n“उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून भाजपाची अवस्था कळपात वाघ शिरल्यानंतर भेदरलेल्या मेंढरांसारखी”\n“शिवसेनेमुळे राजकीय विरोधकांची झोप उडाली असून त्यांना मोगलांच्या घोडय़ाप्रमाणे जळी-स्थळी शिवसेनाच दिसू लागली आहे”\nWritten By लोकसत्ता ऑनलाइन\n\"शिवसेनेमुळे राजकीय विरोधकांची झोप उडाली असून त्यांना मोगलांच्या घोडय़ाप्रमाणे जळी-स्थळी शिवसेनाच दिसू लागली आहे\" (Shivsena/Twitter)\nमहाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून कळपात वाघ शिरल्यावर मेंढरांची जशी अवस्था होते तशी अवस्था भारतीय जनता पक्षाची झाली असल्याचं शिवसेनेने म्हटलं आहे. दसऱ्याच्या निमित्ताने शिवसेनेने पुन्हा एकदा सामना संपादकीयमधून भाजपावर निशाणा साधला आहे. “शिवसेना हा एक ज्वलंत विचार आहे. सदैव उसळणारा ज्वालामुखीच आहे. शिवसेनेमुळे राजकीय विरोधकांची झोप उडाली असून त्यांना मोगलांच्या घोडय़ाप्रमाणे जळी-स्थळी शिवसेनाच दिसू लागली आहे. ही वाताहत पाहून आम्हाला या मंडळींची कींव करावीशी वाटते,” असा टोला त्यांनी शिवसेनेने लगावला आहे.\nकाय आहे संपादकीयमध्ये –\n“महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यापासून कळपात वाघ शिरल्यावर मेंढरांची जशी अवस्था होते तशी अवस्था भारतीय जनता पक्षाची झाली आहे. सध्या या मंडळींची जी बेताल वक्तव्ये चालली आहेत त्या बातम्या वाचून आणि ऐकून लोकांची तर खूप करमणूक होत असते. पुन्हा ‘धाड’ प्रयोगही सुरूच आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर दसऱयाचे सोने लुटायला महाराष्ट्र सज्ज झाला आहे. महाराष्ट्र हा सोन्यासारखा प्रदेश आहे. हे राज्य कायम तेजस्वी सूर्यासारखे तळपत राहिले. त्याच तेजाची माणसे येथे जन्मास आली. त्यामुळे विचारांचे सोने महाराष्ट्र सदैव उधळत राहिला. दोन वर्षांपासून महाराष्ट्रात ‘ठाकरे’ सरकार काम करीत आहे. हे सरकार नीट चालू नये म्हणून दिल्लीश्वरांनी मोठा खटाटोप आणि आटापिटा चालवला आहे. खोटेपणाची सर्व आयुधे वापरून सरकारच्या पाठीत घाव घालण्याची एकही संधी राजकीय विरोधकांनी सोडली नाही. त्या सगळ्यांना चोख उत्तर देण्यासाठी महाराष्ट्राला शमीच्या झाडावरील शस्त्र आता काढावीच लागतील,” असा इशारा शिवसेनेने दिला आहे.\nVideo : बुलढाण्यातील वस्तीत शिरला वाघ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण\nVideo : राष्ट्रवादीचं सरकारमधील स्थान आणि काँग्रेसची साथ… जयंत पाटील यांची रोखठोक मुलाखत\n“खुंटा बळकट करण्यासाठीच गुजरातचे मुख्यमंत्री इथे…”, संजय राऊतांची भाजपावर खोचक टीका\nनव्या शिक्षण धोरणातून आत्मविश्वास निर्माण व्हावा – मोहन भागवत\n“महाराष्ट्राला कमजोर करायचे, महाराष्ट्राचा स्वाभिमान, अभिमान मोडून काढायचा हे दिल्लीचे धोरणच आहे, पण या बेईमान धोरणाची पालखी वाहणारे सूर्याजी पिसाळ आजही महाराष्ट्रात निपजत आहेत व महाराष्ट्राला याच दुश्मनांपासून सगळ्यात जास्त धोका आहे. महाराष्ट्रावर ‘लोड शेडिंग’ म्हणजे अंधाराचे संकट कोसळताना दिसत आहे. केंद्र सरकारने कोळशाच्या बाबतीत जो ढिसाळ आणि भ्रष्ट कारभार केला, त्यामुळे महाराष्ट्रासह पाच राज्ये अंधारात ढकलली जातात की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. एकाएकी ही कोळसा टंचाई का निर्माण झाली केंद्र सरकारने मर्जीतल्या उद्योगपतींच्या फायद्यासाठी कृत्रिम कोळसा टंचाई निर्माण केली की काय केंद्र सरकारने मर्जीतल्या उद्योगपतींच्या फायद्यासाठी कृत्रिम कोळसा टंचाई निर्माण केली की काय असे प्रश्न विचारले जात आहेत. कारण केंद्र सरकारवर लोकांचा विश्वास राहिलेला नाही. उद्योगपतींच्या फायद्यासाठी हे ‘व्यापारी’ सरकार म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी कोणत्याही थराला जाऊ शकते,” अशी टीका शिवसेनेने केली आहे.\n“केंद्रातले भाजप सरकार म्हणे आझादीचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे. पण देशात बोलण्याचे, लिहिण्याचे स्वातंत्र्य आज खरेच उरले आहे का जे सरकारला प्रश्न विचारतात, खडे बोल सुनावतात त्यांच्यावर सीबीआय, ईडी, एनसीबी, आयकर खात्याच्या धाडी घालून दहशत निर्माण केली जाते. खोटे गुन्हे दाखल करून रावणी राज्याची पताकाच फडकवली जाते. याला काय स्वातंत्र्य म्हणायचे जे सरकारला प्रश्न विचारतात, खडे बोल सुनावतात त्यांच्यावर सीबीआय, ईडी, एनसीबी, आयकर खात्याच्या धाडी घालून दहशत निर्माण केली जाते. खोटे गुन्हे दाखल करून रावणी राज्याची पताकाच फडकवली जाते. याला काय स्वातंत्र्य म्हणायचे शेतकऱयांना त्यांचे हक्क मागण्याचे स्वातंत्र्य नाही. आपले न्याय्य हक्क लोकशाही मार्गाने मागणाऱया शेतकऱयांना मंत्रीपुत्र गाडीखाली चिरडून मारतात. पुन्हा शेतकऱयांना चिरडून मारणाऱया या गुन्हेगारांना अटक करा, अशी मागणी करण्याचे स्वातंत्र्य राजकीय पक्षांना नाही. ती मागणी करणाऱया प्रियंका गांधीना तुरुंगात डांबले जाते. बेरोजगारांना काम करण्याचे स्वातंत्र्य नाही. विद्य��पीठांत मोकळेपणाने बोलण्याचे स्वातंत्र्य नाही. संपूर्ण देश जणू बंदिवान बनवला आहे. बेडय़ांत जखडून टाकला आहे. कसली आहे आझादी शेतकऱयांना त्यांचे हक्क मागण्याचे स्वातंत्र्य नाही. आपले न्याय्य हक्क लोकशाही मार्गाने मागणाऱया शेतकऱयांना मंत्रीपुत्र गाडीखाली चिरडून मारतात. पुन्हा शेतकऱयांना चिरडून मारणाऱया या गुन्हेगारांना अटक करा, अशी मागणी करण्याचे स्वातंत्र्य राजकीय पक्षांना नाही. ती मागणी करणाऱया प्रियंका गांधीना तुरुंगात डांबले जाते. बेरोजगारांना काम करण्याचे स्वातंत्र्य नाही. विद्यापीठांत मोकळेपणाने बोलण्याचे स्वातंत्र्य नाही. संपूर्ण देश जणू बंदिवान बनवला आहे. बेडय़ांत जखडून टाकला आहे. कसली आहे आझादी कसले स्वातंत्र्य उरले आहे कसले स्वातंत्र्य उरले आहे तेव्हा आझादीचा अमृत महोत्सव साजरा करण्याचे ढोंग करू नका,” अशा शब्दांत शिवसेनेने सुनावलं आहे.\n“या ढोंगाचा बुरखा फाडण्याचे काम आता एकत्रितपणे करायला हवे. एकजुटीची वज्रमूठ हीच लढणाऱयांची ताकद आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीने हीच एकजुटीची ताकद दाखवली आहे महाविकास आघाडीत शिवसेनेसारखा हिंदुत्वाचा पाठीराखा पक्ष सामील झाल्याने भारतीय जनता पक्षाचा बुरखाच फाटला आहे. शिवसेनेचे विचार व शिवसेनेच्या भीतीने ते भुई थोपटत सुटले आहेत. एरवी मराठी माणसाला पाण्यात पाहणारे, मराठी माणसाच्या बाबतीत शत्रुत्वाची भूमिका घेणारे, बेळगावात मराठी माणूस हरला म्हणून महाराष्ट्रात पेढे वाटणारे हे ढोंगी आज मुंबईत ‘मराठी कट्टे’ सजवीत आहेत. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी सुरू असलेल्या या ढोंगबाजीचा मुखवटाही मराठी माणूस ओरबाडून काढल्याशिवाय राहणार नाही,” असा इशारा शिवसेनेने दिला आहे.\n“शिवसेना हा एक ज्वलंत विचार आहे. सदैव उसळणारा ज्वालामुखीच आहे. शिवसेनेमुळे राजकीय विरोधकांची झोप उडाली असून त्यांना मोगलांच्या घोडय़ाप्रमाणे जळी-स्थळी शिवसेनाच दिसू लागली आहे. ही वाताहत पाहून आम्हाला या मंडळींची कींव करावीशी वाटते. विचारांचे सोने लुटा, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी शत्रुत्व करू नका असे त्यांना सांगण्याचीच सोय नाही. महाराष्ट्र हा अमृताचा कुंभ आहे. विचारांची खाण आहे. शौर्याचे तेज आहे. शमीच्या झाडावरची शस्त्र याच संपत्तीच्या रक्षणासाठी आहे. महाराष्ट्राचे मन शुद्ध आहे. आजच्या विजयादशमीला त्याच शुद्ध विचारांची सुवर्णपाने वाटूया आणि लुटूया,” असं शिवसेनेने म्हटलं आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nमराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.\n‘कोरा कागद निळी शाई, आम्ही कोणाला भीत नाही’\n“प्रत्येक माणसाला बजावून एकच सांगायचं…लढ”, प्रसाद ओकची पोस्ट व्हायरल\nVideo : बुलढाण्यातील वस्तीत शिरला वाघ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण\nबाबा रामदेव यांच्याकडून जाणून घ्या, ‘या’ ४ योगासनांमुळे रक्तदाब कसा नियंत्रित होईल\nनागालँडमध्ये गोळीबारात १३ नागरिकांचा मृत्यू ; राहुल गांधींचा भारत सरकारला संतप्त सवाल, म्हणाले…\n“मी कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही, पण….;” कंगना रणौतचं उत्तर प्रदेश निवडणुकांबद्दल महत्वाचं विधान\nनीरज चोप्रा बनला चिमुकल्यांचा ‘भालाफेक प्रशिक्षक’; त्यावर पंतप्रधान मोदी म्हणाले, “हे पाहून…”\n५२ लाखांचा घोडा, ९ लाखांची मांजर; २०० कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी सुकेश चंद्रशेखरची जॅकलिनवर उधळपट्टी\nराजधानी दिल्लीत ओमायक्रॉनचा शिरकाव; देशात नव्या व्हेरिएंटने बाधित पाचवा रुग्ण सापडला\nओमायक्रॉनचा धोका अन् देशात महिन्याभरात २५ लाख लग्न; आरोग्य तज्ज्ञांनी दिला इशारा, म्हणाले…\n“Omicron मुळे जानेवारीत करोनाची तिसरी लाट येणार, पण…”; अभ्यासातून समोर आली दिलासादायक माहिती\nVideo : अमित ठाकरेंचं राज्यातील जनतेला आवाहन; म्हणाले, “येत्या ११ डिसेंबरला…\nपहिल्या पत्नीवर फरहान अख्तरचे होते जीवापाड प्रेम, ‘या’ अभिनेत्याच्या भावामुळे मोडला १९ वर्षांचा संसार\nPHOTOS : IPL २०२२ पूर्वी मुंबई इंडियन्सनं संघाबाहेर केलेले २० क्रिकेटपटू; ‘हे’ दोघे आहेत मराठी\nPhotos : मुंबईत गेट वे ऑफ इंडियाजवळ जगातील सर्वात मोठा राष्ट्रध्वज, १४०० किलोच्या तिरंग्याचे खास फोटो\nVideo : राष्ट्रवादीचं सरकारमधील स्थान आणि काँग्रेसची साथ… जयंत पाटील यांची रोखठोक मुलाखत\n“खुंटा बळकट करण्यासाठीच गुजरातचे मुख्यमंत्री इथे…”, संजय राऊतांची भाजपावर खोचक टीका\nनव्या शिक्षण धोरणातून आत्मविश्वास निर्माण व्हावा – मोहन भागवत\nवरसोली येथे पॅरास���लिंगचा दोर तुटून अपघात ; दोन महिला बचावल्या, पर्यटकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चच्रेत\nराज्यात एकूण किती संशयितांची ओमायक्रॉन चाचणी नागरिकांनी काय काळजी घ्यावी नागरिकांनी काय काळजी घ्यावी\nOmicron in Maharashtra : चिंताजनक, करोनाचा ओमायक्रॉन विषाणू महाराष्ट्रात दाखल, कल्याण-डोंबिवलीत पहिला रुग्ण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/PUNE-EK-SATHVAN/1821.aspx", "date_download": "2021-12-05T07:19:06Z", "digest": "sha1:AEUEIA6AEPOE3KRXMMVRX2UZSD4L3U2J", "length": 36469, "nlines": 188, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "PUNE EK SATHVAN | SHYAM BHURKE", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nस्वातंत्र्यपूर्व काळापासूनच पुणे या शहराभोवती, तेथील ऐतिहासिक महत्त्वपूर्ण घटना, तेथील ऐतिहासिक वास्तूंची वैशिष्ट्यं, स्वातंत्र्यचळवळीतील नेत्यांचा- टिळक, आगरकर, गोखले वगैरे बिनीच्या नेत्यांचा वावर, त्या काळात त्यांची ओळख बनलेली वर्तमानपत्रे, त्यांचे वाडे, पुराण काळापासूनच प्रबळ आत्मविश्वास घेऊन वावरणारा सुधारक-शिक्षित स्त्री वर्ग, खास ओळख असणारा बुद्धिजीवी माणूस, त्याच्या वागणुकीच्या तऱ्हा या गोष्टींचं लखलखीत वलय या शहराला लाभलं आहे. नाटक-सिनेमा, गाणं, खाद्यजीवन, या प्रत्येक क्षेत्रातील त्या शहराचं खास व्यत्तिमत्त्व लक्षात घ्यावं लागतंच. विद्येचं माहेरघर म्हणवणारं हे शहर आजही शिक्षण क्षेत्राबरोबरच, उद्योग-तंत्रज्ञान क्षेत्रातही विविधांगांनी झपाट्यानं रूप पालटत आहे. ग्लोबलायझेशनच्या या युगात भारतातूनच नव्हे, तर जगातील सर्व भागांतून पुण्याकडे शिक्षणासाठी, कलासाधनेसाठी, संशोधनासाठी माणसांचा ओघ वाढला आहे. त्या त्या कारणानुसार निर्माण झालेल्या संस्था-विद्यापीठे, जसे प्रभात कंपनी, बालगंधर्व रंगमंदिर याविषयी सर्वांनाच लेखक श्याम भुर्के यांच्याप्रमाणेच कुतूहल वाटतं. ‘पुस्तकं मिळणाऱ्या चौकास अप्पा बळवंतांचं नाव का`, ‘नागनाथ पारातला हा नागनाथ कोण`, ‘नागनाथ पारातला हा नागनाथ कोण’ लकडी पुलावरून जाताना ‘या सिमेंटच्या पुलाला लकडी पूल का म्हणतात’ लकडी पुलावरून जाताना ‘या सिमेंटच्या पुलाला लकडी पूल का म्हणतात` मॅजेस्टिक गप्पा, वसंत व्याख्यानमाला, सवाई गंधर्व महोत्सव, कसे सुरू झाले, टिळक स्मारक मंदिर, भरत नाट्य मंदिर, बालगंधर्व रंगमंदिर हे कुणाच्या पुढाकारानं उभे राहिले; ���र इथं साहित्यविश्व बहरलं असेल, इथं पु.ल. राहतात, इथं ग.दि.मां.नी गीतरामायण लिहिलंय, तर कुठं अत्र्यांचं भाषण गाजलं असेल, अशा जागा अगदी गवयाच्या सुराप्रमाणे आळवत त्यांच्या मनात रुंजी घालत येतात. याविषयी जाणून घेताना गप्पांच्या ओघात अन् पुस्तकांच्या पानांत त्यांची उत्तरंही लेखकास सापडली. अशा आठवणींचं हे शब्दांकन\nपुणे मराठी ग्रंथालयातर्फे कै. ना.ह. आपटे स्मृती साहित्य पुरस्कार २००८\nनक्की वाचा छान मन प्रसन्न करणारे पुस्तक\nपुणेकर आहात व त्यातुन पुण्यात राहूनच पन्नाशीला आलात किंवा कामानिमित्त खुप पुर्वी पुणे सोडलेय मग हे वाचाच, आठवणींना उजाळा... पुणेकर नसल्यास जरूर वाचा,\nसुरस पुणेरी बाणा... पुणे आणि पुणेकर हा विषय (पुण्यातल्या) लेखकांचा आवडता विषय आहे. त्यांचा पुणेरी बाणा हा ऐतिहासिक असून दानशूरता हा आध्यात्मिक स्वभाव आहे. बसवाले आणि रिक्षावाले (हमालसुद्धा) यांच्याशी पैशांबाबत तात्त्विक घासाघीस करणे आणि पगडीपासून दगी बंगल्यापर्यंत (स्वत:च्या) जाहीर कौतुक करणे ही स्वभावनिष्ठ सवय आहे. वस्तुनिष्ठ समस्या शब्दनिष्ठ पद्धतीने कशा सोडवाव्यात याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे पुणे आणि पुणेकर. प्रा. श्याम भुर्के (अर्थात पुणेकर) यांनी प्रस्तुत पुस्तकात हेच दिलखुलास (नवल आहे ना) सांगितले आहे. पहाटे पुण्यातील बागांमधून रामदेवबाबांचे अनुयायी ‘प्राणायाम’ करताना दिसतात. यावर एक विनोद प्रसिद्ध आहे. एकाने मित्राला प्रश्न केला, ‘तू व्यायाम काय करतोस) सांगितले आहे. पहाटे पुण्यातील बागांमधून रामदेवबाबांचे अनुयायी ‘प्राणायाम’ करताना दिसतात. यावर एक विनोद प्रसिद्ध आहे. एकाने मित्राला प्रश्न केला, ‘तू व्यायाम काय करतोस’ ‘पहाटे फिरायला जातो शुद्ध हवेत.’ ‘त्याचा काही उपयोग नाही.’ ‘का’ ‘पहाटे फिरायला जातो शुद्ध हवेत.’ ‘त्याचा काही उपयोग नाही.’ ‘का’ ‘त्यावेळी बाबांचे अनुयायी हवेतला सगळा प्राणवायू खेचून घेतात. मग तुला कुठून मिळणार’ ‘त्यावेळी बाबांचे अनुयायी हवेतला सगळा प्राणवायू खेचून घेतात. मग तुला कुठून मिळणार असे अनेक किस्से मोठे मजेदार आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळ अन् स्वातंत्र्योत्तर काळातील गमतीदार आठवणी आहेतच. आधुनिक काळातील ‘चितळ्यांच्या दुकानाच्या वेळा’ हा चर्चेचा विषयही इतर विषयांप्रमाणेच (पुणेकरांच्या फक्त) जिव्हाळ्याचा आहे. हा दुर्मिळ माहितीचा खजिना न-पुणेकरांनाही आवडेल असा सुरस अन् (चमत्कारिक) अद्भुत आहे. –अरुण मालेगांवकर ...Read more\nमम सुखाची ठेव... ‘पेन्शन घ्यावं अन् पुण्यात रहावं.’ अशा सुख कल्पनेतलं हे गाव. इंग्रजीमध्ये म्हण आहे, ‘वेल बिगन इज हाफ डन.’ तसं पुण्यात राहायला मिळालं म्हणजे सुखाचा अर्धा टप्पा गाठल्यासारखंच आहे. शिवरायांनी सोन्याच्या नांगरानं भूमिपूजन केलेली ही पुनवी निसर्गानं मुळा-मुठे सारख्या नद्या बहाल करून पुण्याला देखणं केलं तर पर्वती, हनुमान टेकडी, वेताळ टेकडी अशा मध्यमवर्गीय टेकड्यांनी या गुलजार पुण्यात सकाळ-संध्याकाळ स्वच्छ हवेचा आस्वाद त्या एकदम महाकाय पर्वतासारख्या नाहीत की ‘आम्ही मधूनमधूनच परत आलो’ असं खचून जाणारं कोणी बोलेल. त्या इतक्याही लिंबू टिंबू नाही की थोडीसुद्धा धाप लागत नाही. पुणेकरांच्या तब्येती चांगल्या राहाव्यात यासाठी किती उंचीवर चढून आलं म्हणजे माफक व्यायाम होईल याचा हिशोब करूनही अगदी ‘मेड टू ऑर्डर’ अशा या टेकड्या निसर्गानं बनविल्या. ‘अ‍ॅटॅच्ड गार्डन’ असं फ्लॅटवाले जसं कौतुकानं सांगतात तसं पुणेकर अगदी ‘घराजवळ पर्वती’ असं भरल्या मनानं सांगतात. पंधरा वर्षांपूर्वी रुपया फुटानं जागा घेतली. आता विकायला काढली तर दहा लाख रुपये सहज येतील, हे सुखही बऱ्याच पुणेकरांच्या वाट्याला आलं हे त्यांनी होऊन दिलेल्या माहितीमुळं कळतं. विद्येच्या या माहेरघरात एक नव्हे तर दोन विद्यापीठे आहेत. शिवाय एक एक शिक्षणसंस्था म्हणजे एका एका विद्यापीठासारखंच. शाळेत जर्मन विषय घेतात हे मी इथंच पाहिलं. आमच्या लहानपणी अ‍ॅल्युमिनियमच्या भांड्यांना जर्मनची भांडी म्हणायचे. तेवढाच या शब्दाशी आलेला माझा संबंध. मी मुलीला म्हटलं, ‘तू जर्मन घेतलंस ना निसर्गानं मुळा-मुठे सारख्या नद्या बहाल करून पुण्याला देखणं केलं तर पर्वती, हनुमान टेकडी, वेताळ टेकडी अशा मध्यमवर्गीय टेकड्यांनी या गुलजार पुण्यात सकाळ-संध्याकाळ स्वच्छ हवेचा आस्वाद त्या एकदम महाकाय पर्वतासारख्या नाहीत की ‘आम्ही मधूनमधूनच परत आलो’ असं खचून जाणारं कोणी बोलेल. त्या इतक्याही लिंबू टिंबू नाही की थोडीसुद्धा धाप लागत नाही. पुणेकरांच्या तब्येती चांगल्या राहाव्यात यासाठी किती उंचीवर चढून आलं म्हणजे माफक व्यायाम होईल याचा हिशोब करूनही अगदी ‘मेड टू ऑर्डर’ अशा या टेकड्या ���िसर्गानं बनविल्या. ‘अ‍ॅटॅच्ड गार्डन’ असं फ्लॅटवाले जसं कौतुकानं सांगतात तसं पुणेकर अगदी ‘घराजवळ पर्वती’ असं भरल्या मनानं सांगतात. पंधरा वर्षांपूर्वी रुपया फुटानं जागा घेतली. आता विकायला काढली तर दहा लाख रुपये सहज येतील, हे सुखही बऱ्याच पुणेकरांच्या वाट्याला आलं हे त्यांनी होऊन दिलेल्या माहितीमुळं कळतं. विद्येच्या या माहेरघरात एक नव्हे तर दोन विद्यापीठे आहेत. शिवाय एक एक शिक्षणसंस्था म्हणजे एका एका विद्यापीठासारखंच. शाळेत जर्मन विषय घेतात हे मी इथंच पाहिलं. आमच्या लहानपणी अ‍ॅल्युमिनियमच्या भांड्यांना जर्मनची भांडी म्हणायचे. तेवढाच या शब्दाशी आलेला माझा संबंध. मी मुलीला म्हटलं, ‘तू जर्मन घेतलंस ना जसं काय ती आता जर्मनीला जाणार अशा कौतुकानं भारावलेलं ते वाक्य. त्यावर ती म्हणाली, ‘जमन’ म्हणायचं. आपल्याकडे जशी सरस्वती नदी गुप्त आहे तसा हा ‘र’ म्हणजे सायलेंट असतो. आता मी मनातच म्हटलं, ‘अरेरे जसं काय ती आता जर्मनीला जाणार अशा कौतुकानं भारावलेलं ते वाक्य. त्यावर ती म्हणाली, ‘जमन’ म्हणायचं. आपल्याकडे जशी सरस्वती नदी गुप्त आहे तसा हा ‘र’ म्हणजे सायलेंट असतो. आता मी मनातच म्हटलं, ‘अरेरे’ हे मी मनातच म्हटल्यामुळं त्यातले बहुसंख्येने असलेले ‘र’ हे शांतच बसले असणार. पुण्यात जेवढे म्हणून अभ्यासक्रम शिकवले जातात त्या सर्वांची एकत्र माहिती घेण्याचा एखादा अभ्यासक्रम आहे का याची तेवढी चौकशी करायची बाकी आहे. पुणं म्हणजे सुखाची गुरुकिल्ली म्हणायचं कारण म्हणजे इथं कोणाला कशामुळं आनंद होईल सांगता येत नाही. पण आनंदच होतो. रडगाणी कमी. जीवनगाणी, आनंदगाणी जास्त. कुणाला टेल्को, बजाज, कमिन्ससारखी आधुनिक तीर्थक्षेत्रं आहेत म्हणून आवडेल. ऐतिहासिक, सांस्कृतिक स्थळांशिवाय लग्नासाठी भरपूर स्थळं मिळणारं गाव म्हणजे पुणं. आमच्या सातारच्या बहुतेक मुली पुण्यात लग्नानंतर लहान मुलांना घेऊन फिरताना दिसायच्या. एखादी पुढ्यातच भेटली तर त्या मुलाला ‘हा तुझा मामा बघ’ अशी ओळख करून देणार आणि आपला भर रस्त्यात मामा करणार. ओळखीची माणसं दिसणारं गाव म्हणूनही कुणाला पुणं आपलंसं वाटत असणार. दूरदर्शनवर मराठी बातम्यांत ‘जिल्हा वार्तापत्र’ असा दूरदर्शनच्या प्रतिभेला साजेलसा कंटाळवाणा भाग असतो. त्यामध्ये पाणीटंचाई, लोकन्यायालये, रोजगार योजना, विंझणविह���री असल्या उजाड बातम्या असतात. पण पुणे जिल्ह्याच्या वार्तापत्रात मात्र साहित्यिक गप्पा, व्याख्यानमाला असा आनंददायी भागही आढळतो. पुणेकर म्हणजे आनंदयात्री. मुंबईत दंगलीनं संचारबंदी होते तर त्याच वेळी पुण्यात सवाई गंधर्व संगीत महोत्सवासाठी पंधरा हजार लोक एकत्र गाण्याच्या मौफिलीत रंगलेले असतात. गणेशोत्सव पाहावा तर पुण्याचाच. व्याख्यानं, चर्चामंडळं, गप्पांचे कार्यक्रम, हास्य कविसंमेलन, रोषणाई, श्रीमंत दगडूशेठ गणपतीजवळ नारळाचे डोंगर. सारा गावच या उत्सवात सामावलेला. पुण्याची लांबी, रुंदी जशी वाढलीय तशी उंचीही, इमातींनाही अरोरा टॉवर्स,पर्वती टॉवर्स, इंदिरा हाइट्स अशी नांव आलीत. तरीही जरा आतल्या बाजूला नजर वळली की ‘श्रमसाफल्य’,‘लताविश्व’ अशी बिनगर्दीच्या भागात निंवातपणा अनुभवणारी निवासस्थानं आहेतच. मुख्य रस्त्यावर आलं की सिटी दिसणारं हे शहर, कॉलनीत गेलं की निसर्गरम्य. चार चौघांची विचारपूस करणारं पुणं वाटतं. जगाच्या गतीत आपणही मागं नाही हे दाखवून देणारं हे पुणं वेगवान झालंय. पूर्वी घरोघरी सायकली होत्या. आता मोपेड्स व स्कूटर्सची गर्दी झालीय. रस्ता क्रॉस करायलाही रिक्षा करायला हवी असं मजेनं म्हणायची वेळ आलीय. पूर्वी दुकानदार समोरच्या हॉटेलातून बोटांच्या इशाऱ्यावर चहा मागवायचे. आता इशारे ऐकू जात नाहीत अन् दिसूही शकत नाहीत. रस्ता क्रॉस करून सांगायला जायची कसरत केली तरी चहावाला मुलगा इकडे येईपर्यंत चहा थंडगार व्हायचा. यावर उपाय म्हणून आपल्या दुकानाच्या बाजूचाच चहावाला शोधायचा. अशा कितीही अडचणींचे डोंगर असले तरी ‘पुण्यावाचून जमेना, पुण्यावाचून करमेना’ अशीच स्थिती होते. ‘कोल्ह्याला द्राक्षे आंबट’ या न्यायाने पुण्याबाहेरचे लोक पुणेकरांची अगदी चवीनं थट्टा करीत असतात. ‘पुण्याचे लोक इतके चेंगट की, ‘या हं एकदा चहाला’ हे मी मनातच म्हटल्यामुळं त्यातले बहुसंख्येने असलेले ‘र’ हे शांतच बसले असणार. पुण्यात जेवढे म्हणून अभ्यासक्रम शिकवले जातात त्या सर्वांची एकत्र माहिती घेण्याचा एखादा अभ्यासक्रम आहे का याची तेवढी चौकशी करायची बाकी आहे. पुणं म्हणजे सुखाची गुरुकिल्ली म्हणायचं कारण म्हणजे इथं कोणाला कशामुळं आनंद होईल सांगता येत नाही. पण आनंदच होतो. रडगाणी कमी. जीवनगाणी, आनंदगाणी जास्त. कुणाला टेल्को, बजाज, कमिन्ससारखी आ��ुनिक तीर्थक्षेत्रं आहेत म्हणून आवडेल. ऐतिहासिक, सांस्कृतिक स्थळांशिवाय लग्नासाठी भरपूर स्थळं मिळणारं गाव म्हणजे पुणं. आमच्या सातारच्या बहुतेक मुली पुण्यात लग्नानंतर लहान मुलांना घेऊन फिरताना दिसायच्या. एखादी पुढ्यातच भेटली तर त्या मुलाला ‘हा तुझा मामा बघ’ अशी ओळख करून देणार आणि आपला भर रस्त्यात मामा करणार. ओळखीची माणसं दिसणारं गाव म्हणूनही कुणाला पुणं आपलंसं वाटत असणार. दूरदर्शनवर मराठी बातम्यांत ‘जिल्हा वार्तापत्र’ असा दूरदर्शनच्या प्रतिभेला साजेलसा कंटाळवाणा भाग असतो. त्यामध्ये पाणीटंचाई, लोकन्यायालये, रोजगार योजना, विंझणविहीरी असल्या उजाड बातम्या असतात. पण पुणे जिल्ह्याच्या वार्तापत्रात मात्र साहित्यिक गप्पा, व्याख्यानमाला असा आनंददायी भागही आढळतो. पुणेकर म्हणजे आनंदयात्री. मुंबईत दंगलीनं संचारबंदी होते तर त्याच वेळी पुण्यात सवाई गंधर्व संगीत महोत्सवासाठी पंधरा हजार लोक एकत्र गाण्याच्या मौफिलीत रंगलेले असतात. गणेशोत्सव पाहावा तर पुण्याचाच. व्याख्यानं, चर्चामंडळं, गप्पांचे कार्यक्रम, हास्य कविसंमेलन, रोषणाई, श्रीमंत दगडूशेठ गणपतीजवळ नारळाचे डोंगर. सारा गावच या उत्सवात सामावलेला. पुण्याची लांबी, रुंदी जशी वाढलीय तशी उंचीही, इमातींनाही अरोरा टॉवर्स,पर्वती टॉवर्स, इंदिरा हाइट्स अशी नांव आलीत. तरीही जरा आतल्या बाजूला नजर वळली की ‘श्रमसाफल्य’,‘लताविश्व’ अशी बिनगर्दीच्या भागात निंवातपणा अनुभवणारी निवासस्थानं आहेतच. मुख्य रस्त्यावर आलं की सिटी दिसणारं हे शहर, कॉलनीत गेलं की निसर्गरम्य. चार चौघांची विचारपूस करणारं पुणं वाटतं. जगाच्या गतीत आपणही मागं नाही हे दाखवून देणारं हे पुणं वेगवान झालंय. पूर्वी घरोघरी सायकली होत्या. आता मोपेड्स व स्कूटर्सची गर्दी झालीय. रस्ता क्रॉस करायलाही रिक्षा करायला हवी असं मजेनं म्हणायची वेळ आलीय. पूर्वी दुकानदार समोरच्या हॉटेलातून बोटांच्या इशाऱ्यावर चहा मागवायचे. आता इशारे ऐकू जात नाहीत अन् दिसूही शकत नाहीत. रस्ता क्रॉस करून सांगायला जायची कसरत केली तरी चहावाला मुलगा इकडे येईपर्यंत चहा थंडगार व्हायचा. यावर उपाय म्हणून आपल्या दुकानाच्या बाजूचाच चहावाला शोधायचा. अशा कितीही अडचणींचे डोंगर असले तरी ‘पुण्यावाचून जमेना, पुण्यावाचून करमेना’ अशीच स्थिती होते. ‘कोल्ह���याला द्राक्षे आंबट’ या न्यायाने पुण्याबाहेरचे लोक पुणेकरांची अगदी चवीनं थट्टा करीत असतात. ‘पुण्याचे लोक इतके चेंगट की, ‘या हं एकदा चहाला’ असं आमंत्रण करत पण नक्की केव्हा यायचं हे सांगत नाहीत. यावर दुसरा म्हणाला, ‘अहो, पुण्यात नेने आणि लेले नावाचे दोन गृहस्थ आपण कसे काटकसरीने राहातो ते सांगत होते. नेने म्हणाले, ‘मी सुपारी बरेच दिवस वापरता यावी म्हणून ती न कापता दोरीने टांगून ठेवली आहे. सुपारी खावी वाटली, तर मी फक्त चाटतो.’ यावर लेले म्हणाले, ‘मी माझ्या नावाचा शिक्का बनविताना फक्त ‘ले’ या एकाच अक्षराचा बनविला व तोच दोनदा वापरतो. तिसऱ्याने लगेच सरसावून एक किस्सा सांगितला. ‘एका गृहस्थाकडे एक पुणेकर गप्पा मारत असताना बाहेर जोराचा पाऊस पडायला लागला. पाऊस थांबायची काही चिन्हे दिसेना. अंधार पडायला लागलेला. तेव्हा मित्र म्हणाला, आता जेऊनच जा. नंतर त्यानं आत जाऊन बायकोला जरा दचकतच सांगितलं, ‘अगं मी त्याला जेवायला थांबवून घेतलंय. बाहेर जोराचा पाऊस पडतोय, तेव्हा तयारी कर हं’ असं आमंत्रण करत पण नक्की केव्हा यायचं हे सांगत नाहीत. यावर दुसरा म्हणाला, ‘अहो, पुण्यात नेने आणि लेले नावाचे दोन गृहस्थ आपण कसे काटकसरीने राहातो ते सांगत होते. नेने म्हणाले, ‘मी सुपारी बरेच दिवस वापरता यावी म्हणून ती न कापता दोरीने टांगून ठेवली आहे. सुपारी खावी वाटली, तर मी फक्त चाटतो.’ यावर लेले म्हणाले, ‘मी माझ्या नावाचा शिक्का बनविताना फक्त ‘ले’ या एकाच अक्षराचा बनविला व तोच दोनदा वापरतो. तिसऱ्याने लगेच सरसावून एक किस्सा सांगितला. ‘एका गृहस्थाकडे एक पुणेकर गप्पा मारत असताना बाहेर जोराचा पाऊस पडायला लागला. पाऊस थांबायची काही चिन्हे दिसेना. अंधार पडायला लागलेला. तेव्हा मित्र म्हणाला, आता जेऊनच जा. नंतर त्यानं आत जाऊन बायकोला जरा दचकतच सांगितलं, ‘अगं मी त्याला जेवायला थांबवून घेतलंय. बाहेर जोराचा पाऊस पडतोय, तेव्हा तयारी कर हं’ बायकोच्या पूर्व संमतीशिवाय मित्राला जेवायला थांबविल्यामुळे बायकोची आत समजूत काढून तो बाहेरच्या खोलीत आला. तर या पुणेकर मित्राचा पत्ताच नाही’ बायकोच्या पूर्व संमतीशिवाय मित्राला जेवायला थांबविल्यामुळे बायकोची आत समजूत काढून तो बाहेरच्या खोलीत आला. तर या पुणेकर मित्राचा पत्ताच नाही हा गेला कुठं अशा विचारात असतानाच हा पुठ्ठया धापा ट���कत पूर्ण भिजलेला असा आला. कुठे गेला होता विचारताच, ‘घरी जेवायला येणार नाही हे सांगून आलो असा खुलासा त्यांनी केला. अशी पुणेकरांची थट्टा करण्याची हॅटट्रिक पूर्ण झाली असतानाही एकानं आणखी एक चौकार ठोकला, एकदा नागपूरच्या गृहस्थांना आपल्या मुलानं उधळेपणा कमी करावा, काटकसरीनं राहावं असं वाटल्यानं त्यांनी मुलाला काही दिवस पुण्याला काकांकडे जाऊन राहायला सांगितलं. मुलगा पुण्याला आला. काकांच्या घराशी आल्यावर दारावर बेल दिसली नाही. कडी वाजवावी तर लक्षात आलं की, दार काही लावलेलं नाही. नुसतंच लोटलेलं आहे. त्यानं दार ढकललं. आत काका बसलेलेच होते. ते म्हणाले, ‘ये बाळ, मी कडी का लावली नाही माहीत आहे असा खुलासा त्यांनी केला. अशी पुणेकरांची थट्टा करण्याची हॅटट्रिक पूर्ण झाली असतानाही एकानं आणखी एक चौकार ठोकला, एकदा नागपूरच्या गृहस्थांना आपल्या मुलानं उधळेपणा कमी करावा, काटकसरीनं राहावं असं वाटल्यानं त्यांनी मुलाला काही दिवस पुण्याला काकांकडे जाऊन राहायला सांगितलं. मुलगा पुण्याला आला. काकांच्या घराशी आल्यावर दारावर बेल दिसली नाही. कडी वाजवावी तर लक्षात आलं की, दार काही लावलेलं नाही. नुसतंच लोटलेलं आहे. त्यानं दार ढकललं. आत काका बसलेलेच होते. ते म्हणाले, ‘ये बाळ, मी कडी का लावली नाही माहीत आहे ती झिजेल, म्हणून कमीत कमी वेळा लावतो ती झिजेल, म्हणून कमीत कमी वेळा लावतो थोड्या वेळात वीज गेल्यामुळे त्यांनी मेणबत्ती लावून त्या प्रकाशात दोघांनी भोजन घेतलं. भोजनानंतर आता तर नुसतेच ऐकण्याचे काम आहे म्हणून त्यांनी मेणबत्ती विझवली. पुतण्या त्यांना म्हणाला, ‘आता अंधार असल्यामुळे मी पंचाही काढून ठेवला आहे, तोही झिजयला नको थोड्या वेळात वीज गेल्यामुळे त्यांनी मेणबत्ती लावून त्या प्रकाशात दोघांनी भोजन घेतलं. भोजनानंतर आता तर नुसतेच ऐकण्याचे काम आहे म्हणून त्यांनी मेणबत्ती विझवली. पुतण्या त्यांना म्हणाला, ‘आता अंधार असल्यामुळे मी पंचाही काढून ठेवला आहे, तोही झिजयला नको’ अशी पुण्याला नावं ठेवणारी माणसं जेव्हा पुण्यात येऊन काही दिवस राहतात. तेव्हा मात्र त्यांना पुण्यातच स्थानिक व्हावं असं वाटतं. पुण्यात राहायला जागा मिळणं व मुलांना शाळेत प्रवेश मिळणं हे महाकठीण काम. पण एकदा का ते जमलं की मग अगदी ‘पुणं तिथं काय उणं’ अशीच प्रतिक्रिया यायला लागते. पुण्याचा इतिहास प्रेरणादायी आहे. इथं साहित्यिकांची मांदियाळी आहे. यशस्वी उद्योजकांचं कर्तृत्वपूर्ण वास्तव्य आहे. एकाहून एक सरस नाट्यगृहं आहेत. क्रीडा संकुलं आहेत. अशा पुण्याचा फेरफटका मारायचा आहे आपल्याला. सुरुवात करू या लकडी पुलावरून’ अशी पुण्याला नावं ठेवणारी माणसं जेव्हा पुण्यात येऊन काही दिवस राहतात. तेव्हा मात्र त्यांना पुण्यातच स्थानिक व्हावं असं वाटतं. पुण्यात राहायला जागा मिळणं व मुलांना शाळेत प्रवेश मिळणं हे महाकठीण काम. पण एकदा का ते जमलं की मग अगदी ‘पुणं तिथं काय उणं’ अशीच प्रतिक्रिया यायला लागते. पुण्याचा इतिहास प्रेरणादायी आहे. इथं साहित्यिकांची मांदियाळी आहे. यशस्वी उद्योजकांचं कर्तृत्वपूर्ण वास्तव्य आहे. एकाहून एक सरस नाट्यगृहं आहेत. क्रीडा संकुलं आहेत. अशा पुण्याचा फेरफटका मारायचा आहे आपल्याला. सुरुवात करू या लकडी पुलावरून\nलग्ना नंतरच्या पहील्याच प्रवासात फ्रँक आणि लिली या दोघांनी ठरवले की आपल्याला बारा मुलं असावीत . फ्रँक ला मूलं आवडायची आणि लिलीला झालेली मूलं आवडू लागली . \" चिपर बाय द डझन \"ही शंभर वर्षापूर्वी लिहीली गेलेली भन्नाट विनोदी सत्यघटनेवरची कादंबरी . याला आ्मकथन म्हणावे लागेल , कारण त्या बारा मूलांपैकी बहीणभाऊ या दोघांनी मिळून त्या कुटूंबाची मजेदार कहाणी लिहीलीय . फ्रँक जुनियर व अर्नेस्टाईन यांनी फक्त 140 पानांत कादंबरी संपविलीय . पुस्तक हातात घेतले व सुरु झाला स्वतःशीच हासरा संवाद . दररोज हसता यावे यासाठी थोडेथोडे करून आठ दिवसात कादंबरी संपवीली . शैक्षणिक , गतिविषयी , वेळाविषयी अश्या कांही भन्नाट कल्पना अमलात आणल्यात की बस्स् . फ्रँक स्वतः इंजीनीयर . अमेरीकेतील व जर्मनीतील मोठ मोठ्या कंपनींचा सल्लागार .कमीत कमी वेळात जास्तीत जास्त काम अचुकपणे कसे करावे यावरचे धडे देण्यासाठी फ्रँक ला बोलावले जायचे . आजच्या भाषेत \"मॅनेजमेंट गुरु \" . सर्व संकल्पना घरी अमलात आणल्या जायच्या यातूनच फक्त सतरा वर्षात बारा मुलांचे कुटूंब उभे राहीले . अनेक उपक्रमांचा जनक , स्वतःच्या शैक्षणिक कल्पना त्यावेळी थियेटर मध्ये दाखविल्या जायच्या .. लिलीही कांही कमी नव्हती . ती होती निष्णात भाषणतज्ञ . तिच्या भाषणांचे कार्यक्रम व्हायचे . एवढ्या प्रचंड कुटूंबात प्रत्येकजन शिस्तीत प्रगती करतोय ही खरेच कमालीची गोष्ट आहे . एक दोन मूलांना सांभाळताना होणारी कसरत आठवली की बारा मूलांचा सांभाळ ही भयावह कल्पना वाटतेच . कादंबरी वाचावीच कारण बेस्टसेलर आहे , त्याच कादंबरी वर छानसा सिनेमाही पाहाच. अनेक भाषात भाषांतरे झालीत. पानापानात छाटे छोटे विनोद व नवनवीन प्रयोग , हास्याचे फवारे , कुणीतरी पाहतय म्हणून चोरून हासण्याचा नवीन प्रकारही वाचताना घडतोच . ... दयानंद पोतदार ..... ...Read more\nखरच अंगावर काटा आणणारे हे पुस्तक आहे . नादियाची will power खूप मजबूत होती . तिची इच्छा शक्ती प्रबळ होती . मृत्यू च्या जबड्यात असतानाही संयमाने स्वताची सुटका करून घेतली.नादिया ने आपल सर्वस्व गमावल कुटूंब गमावलं डोळयादेखत सगळ्याची राख रांगोळी झाली . यावर नादिया ने मात केली . Hats off नादिया . ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://maparishad.com/%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87", "date_download": "2021-12-05T09:20:09Z", "digest": "sha1:V5POSN7FZUAXUY5OFUX5ZPKUCXFCHG43", "length": 7440, "nlines": 71, "source_domain": "maparishad.com", "title": "उद्दिष्टे आणि उपक्रम | मराठी अभ्यास परिषद", "raw_content": "\nHome » उद्दिष्टे आणि उपक्रम\n(१) मराठीचा सर्वांगीण विकास होण्यासाठी प्रयत्न करणे.\n(२) लोकव्यवहारात मराठीचा वापर होण्यासाठी प्रचार करणे.\n(३) ज्ञानव्यवहारात मराठीला प्रतिष्ठा प्राप्त करून देणे.\n(४) मराठी भाषकांच्या भाषिक गरजा पूर्ण करणे\n(५) मराठीचा सर्वांगीण विकास होण्यासाठी प्रयत्न करणे.\n(६) लोकव्यवहारात मराठीचा वापर होण्यासाठी प्रचार करणे.\n(७) ज्ञानव्यवहारात मराठीला प्रतिष्ठा प्राप्त करून देणे.\n(८) मराठी भाषकांच्या भाषिक गरजा पूर्ण करणे\nमराठी अभ्यास परिषद पत्रिका : भाषा आणि जीवन त्रैमासिक\n१९८३ पासून नियमितपणे प्रकाशित.\nमहाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार (१९९५) प्राप्त झालेले नियतकालिक.\nमराठी ज्ञानक्षेत्रात प्रतिष्ठा लाभलेले त्रैमासिक.\nभाषेला वाहिलेले व इतक्या दीर्घकाळ प्रकाशित होत असलेले भारतीय भाषांतील एकमेव\nभाषा आणि जीवन यांतील अनेकपदरी संबंधांची निरीक्षणे आणि त्यावरील भाष्य\nअनेक चुरचुरीत सदरे व पानपूरके.\n(व्यक्तीसाठी) रू. १००/-, संस्थेसाठी रू. १२५/-\n(व्यक्तीसाठी) रू. ४५०/-, संस्थेसाठी रू. ५५०/-\nसंस्थेचा उपक्रम : २\nप्रा० ना० गो० कालेलकर भाषाविषयक लेखन पुरस्कार\nकोश, बोलीभाषा, अन्य भाषारूपे यांचा अभ्यास, भाषा आणि संस्कृती यांचा अभ्यास इत्यादी\nक्षेत्रांतील लेखनाला दरवर्षी प���रस्कार.\nपुरस्काराने सन्मानित काही मान्यवर :\nडॉ० नरेश नाईक, श्री० रमेश पानसे, प्रा० अशोक केळकर, प्रा० कृ० श्री० अर्जुनवाडकर, डॉ०\nहरिश्चंद्र बोरकर, डॉ० द. दि. पुंडे, पं. वामनशास्त्री भागवत, शं० गो० तुळपुळे, ऍन फेल्डहाऊस,\nडॉ. सदाशिव देव, प्रा० वसंत आबाजी डहाके, माधुरी पुरंदरे, द० न० गोखले, डॉ० मिलिंद मालशे.\nसंस्थेचे उपक्रम : ३\n१ मे हा परिषदेचा वर्धापनदिन असतो. त्या निमित्ताने परिषदेतर्फे व्याख्यान, चर्चासत्र किंवा\nपरिसंवाद यांसारखा कार्यक्रम आयोजित केला जातो.\n२७ फेब्रुवारी हा मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो त्या निमित्ताने नामवंत भाषातज्ञ\n‘श्रीमती सत्वशीला सामंत स्मृती व्याख्यान’ आयोजित केले जाते.\nभाषाविषयक लेखन पुरस्कार प्रदान करण्याच्या निमित्तानेही परिषदेतर्फे दर वर्षी एक कार्यक्रम\nआयोजित केला जातो. या कार्यक्रमात निवड समितीची भूमिका मांडणारे परीक्षकांचे मनोगत,\nपुरस्कृत व्यक्तीचे मनोगत आणि अन्य प्रमुख वक्ते यांची भाषणे होतात.\nसंस्थेचे उपक्रम : ३\nभाषाविषयक प्रश्नांचे वस्तुनिष्ठ विश्लेषण व आकलन यासाठी चर्चासत्रे, व्याख्याने. उदा.\nभाषिक नीती आणि व्यवहार\nप्रसार-माध्यमे आणि मराठीचा विकास\nबी ५ / १६ सनसिटी, सिंहगड रस्ता, आनंदनगर, पुणे ४११०५१.\nपुढील विषयासंबंधीचे लेखन 'भाषा आणि जीवन'ला हवे आहे :\nमराठी, अन्य देशीविदेशी भाषा, भाषांची तुलना (शब्दघटना, रचनावैशिष्ट्ये, इ०), भाषाविज्ञान, भाषांतर, शैली (व्यवहारातील व साहित्यातील)...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://alotmarathi.com/page/2/", "date_download": "2021-12-05T07:21:25Z", "digest": "sha1:EVBOJ6BKNMLN4QS3WQQFEV2TPCJCP7UY", "length": 14222, "nlines": 81, "source_domain": "alotmarathi.com", "title": "ALotMarathi » Page 2 of 10 » बरच काही आपल्या मराठी भाषेत A lot Marathi मराठी", "raw_content": "\nबरच काही आपल्या मराठी भाषेत\n२१ कमी खर्चात सुरु करता येणारे व्यवसाय. Top 21 Business Ideas in Marathi\nकमी खर्चात सुरु करता येणारे व्यवसाय Business Ideas in Marathi घरगुती व्यवसाय, ऑनलाईन व्यवसाय, महिलांसाठी व्यवसाय आणि अन्य व्यवसाय. पैसा ही एक अशी गोष्ट आहे ज्याची गरज ही प्रत्येक मानव प्राण्याला भासत असते. आपल्या जीवणातील आपल्या दैनंदिन तसेच महत्वपुर्ण गरजांची पुर्तता करण्यासाठी. ह्याच एका कारणामुळे प्रत्येक मनुष्यप्राणी एका विशिष्ट वयानंतर म्हणजेच २० ते २५ वय … Read more\nत्र्यंबकेश्वर मंदिर माहिती त्र्यंबकेश्वराचे ���ंदिर हे महाराष्ट प्रांतात वसलेल्या नाशिक जिल्हयातील एका त्र्यंबक नावाच्या छोटयाशा गावामध्ये स्थित आहे. येथील ब्रम्हगिरी नावाच्या पर्वतामधुन गोदावरी नदीचा उगम देखील होतो. त्र्यंबकेश्वराचे मंदिर हे नाशिक शहरापासुन 28 किलोमीटर एवढया दुर अंतरावर आहे. सदर मंदिराच्या कामाचे सर्व व्यवस्थापण त्र्यंबकेश्वर मंदिराच्या विश्वस्तांकडुन(trust) केले जाते. सदर मंदिरामध्ये येत असलेल्या भाविकांसाठी राहण्याची सोय … Read more\nआधार आणि पॅन कार्ड लिंक कसे करायचे\nआपण जेव्हा आपले आधार आणि पॅन कार्ड लिंक करत असतो. तेव्हा आपल्याला दोन गोष्टींची अत्यंत आवश्यकता असते. त्या दोन गोष्टी म्हणजे आपले आधार कार्ड आणि पँनकार्ड. ज्या नावाचे पँनकार्ड आपल्याला आधार कार्डसोबत लिंक करायचे असते त्याच नावाचे आधार कार्ड आपल्याकडे यासाठी उपलब्ध असणे फार गरजेचे असते. म्हणजेच ज्या नावाने आपले कार्ड आहे त्याच नावाने आपले … Read more\nPersonal Loan information in Marathi जेव्हा आपण वैयक्तिक कर्ज तसेच इतर कोणत्याही कर्जासाठी अर्ज करत असतो तेव्हा आपण ते कर्ज घेण्यासाठी कोणकोणती प्रक्रिया असते जी आपण पुर्ण करणे गरजेचे आहे ते जाणुन घेणे खुप आवश्यक असते. याचसाठी लागणारी सर्व कागदपत्रे आपण आधीपासुन तयार करून ठेवायला हवीत जेणेकरून कर्ज घेण्यासाठी अर्ज करताना आपल्याला कोणतीही समस्या येणार … Read more\nपंतप्रधान पिक विमा योजना माहिती\nपंतप्रधान पिक विमा योजना माहिती Crop Insurance Scheme पंतप्रधान पिक योजना सर्वप्रथम भारतात लागु झाली होती. एका देशाची एक योजना ह्या संकल्पनेला धरुन नवीन पिक विमा योजना सुरू करण्यात आली आहे. देशातील पहिली पिक विमा योजना १९८५ मध्ये सुरू झाली होती. तेव्हा राजीव गांधी हे आपल्या देशाचे पंतप्रधानपदी विराजमान होते. १३ जानेवारी २०१६ रोजी सदर … Read more\nCategories शासन Tags योजना, शासन, शेतकरी, शेती, सरकारी योजना Leave a comment\nहोम लोन विषयी माहिती जर आपल्याला आपले स्वतःचे घर बनवायचे असेल किंवा जागा खरेदी करायचे असेल तर आपण त्यासाठी गृहकर्ज घेऊ शकतो. सदर कर्ज हे आपण आपल्याला पाहिजे तसे पाहिजे तेवढे घेऊ शकतो मग ते दहा लाख, वीस लाख किंवा पन्नास लाखापर्यतचे का असेना.आणि हे कर्ज आपल्याला तीस वर्षापर्यत मिळत असते. कर्ज मिळविण्यासाठी आपल्याला कुठल्याही … Read more\nCategories अर्थकारण Tags आर्थिक, कर्ज, गृहकर्ज, लोन Leave a comment\nमुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना माहिती\nमुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना माहिती मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेची सुरूवात राज्य सरकार द्वारे करण्यात आली. शेतकऱ्यांना सिंचन सुविधा प्राप्त करून देण्यासाठी हि योजना अस्तित्वात आली. मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना एक अशी योजना आहे जिच्याद्वारे राज्य सरकारच्या वतीने महाराष्टातील शेती करत असलेल्या सर्व शेतकरी बंधुंना शेतीचे सिंचन करण्यासाठी सोलर पंप म्हणजेच सौर उर्जेवर … Read more\nप्रधानमंत्री मुद्रा योजना माहिती.\nप्रधानमंत्री मुद्रा योजना माहिती आजच्या ह्या धावपळीच्या महागाईच्या जीवणात आपल्याला प्रत्येकाला वाटत असते की किती दिवस नोकरी करावी आता आपण स्वतःचा काहीतरी उद्योग धंदा टाकायला हवा आणि उद्योजक बनायला हवे पण खिशात पुरेसा पैसा नसल्यामुळे आपल्याला आपले हे उद्योजक होण्याचे स्वप्र पुर्ण करता येत नसते. म्हणुन अशाच उद्योजक होऊ इच्छित व्यक्तींना उद्योजक बनता यावे आणि … Read more\nCategories शासन Tags यंत्रणा, योजना, शासन, सरकार, सरकारी योजना Leave a comment\nकोकणातील प्रसिद्ध पर्यटनस्थळं माहीती\nAugust 9, 2021 by रोहित श्रीकांत\nकोकणातील प्रसिद्ध पपर्यटनस्थळं माहीती आपण अनेकवेळा कुठेतरी कुटुंबासोबत तसेच मित्रांसोबत फिरायला जाण्याचा बेत आखत असतो. पण आपण ठरवतो तो कोकण पर्यटनाचा.कारण कोकणतील जगप्रसिदध किल्ले, हिरवेगार वातावरण, समुद्र किनारे नेहमीच पर्यटकांचे मन वेधुन घेत असतात. म्हणुन जास्तीत जास्त पर्यटक हे कोकण फिरण्यालाच अधिक पसंती देत असतात. ह्याचमुळे कोकणाला महाराष्टाचा कँलिफोर्निया असे देखील म्हटले जाते. आज आपण … Read more\nआयुर्वेदिक गुळवेलाचे फायदे व नुकसान. Gulvel benefits in Marathi\nAugust 8, 2021 by रोहित श्रीकांत\nगुळवेलाचे फायदे व नुकसान Gulvel benefits in Marathi गुळवेललाच संस्कृत भाषेत गुडुची असे देखील संबोधिले जाते. गुळवेलचे शास्त्रीय नाव हे टिनोस्पोरा काँर्डीफोलिया असे आहे. गुळवेल ही एक वेल आहे जी श्रीलंका, भारत, म्यामनार तसेच उष्णकटिबंधीय प्रदेशात आढळते. ह्याच गुळवेलला अमृतवेल म्हणुन देखील ओळखले जाते. ह्या वनस्पतीमध्ये असलेल्या सत्वांचा वापर हा औषध म्हणुन देखील केला जातो. गुळवेल … Read more\nपुढील सर्व लेख ई-मेल द्वारे मिळवा\nऑनलाईन शॉपिंग करताना कोणती काळजी घ्यावी\nइथेनॉल बद्दल माहिती. इथेनॉलची निर्मिती, वापर आणि फायदे\nबिग बॉस शो विषयी माहिती\nक्रेडिट कार्ड विषयी माहिती\nडाँ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या बद्दल माहिती\nऑलिम्पिक बद्दल सविस्तर माहिती\nम्युच्युअल फंड म्हणजे काय\nऑनलाईन पॅन कार्ड कसे काढावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://anandghare2.wordpress.com/2011/03/10/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%81%E0%A4%A1-%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AA-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A5%AF/", "date_download": "2021-12-05T09:21:23Z", "digest": "sha1:B3S3UV3ZNJ54QIWXRAZ7D2L2KUNYKOMZ", "length": 25204, "nlines": 134, "source_domain": "anandghare2.wordpress.com", "title": "ग्रँड युरोप – भाग ९ – ग्रामीण इटली | निवडक आनंदघन", "raw_content": "\nआजीचे घड्याळ (कालगणना) (3)\nकला आणि कलाकार (6)\nराणीचे शहर लंडन (6)\nबोलू ऐसे बोल (11)\nविज्ञान आणि तंत्रज्ञान (86)\nचीन चिनी चायनीज (5)\nसाहित्य आणि साहित्यिक (20)\nविठ्ठला तू वेडा कुंभार (6)\nग्रँड युरोप – भाग ९ – ग्रामीण इटली\nदि.१८-०४-२००७ तिसरा दिवस : इटलीचा ग्रामीण भाग\nइटालियन भाषेतील ‘रोमा’ ते ‘पिसा’ आणि ‘पिसा’ ते ‘फिरेंझे’पर्यंत प्रवास करतांना आम्ही दिवसभर त्यांच्या ‘कंट्रीसाईड’ मधून म्हणजेच ग्रामीण भागातून जात होतो. शहरातल्यासारखेच सरळ व रुंद पक्के रस्ते, वीज, पाणी, सांडपाण्याची व्यवस्था, दूरध्वनी, दूरचित्रवाणी, करमणुकीची व खेळाची साधने इत्यादी सगळे कांही युरोपातील खेड्यांमध्येही उपलब्ध असते, तेथील घरेसुद्धा आकाराने कदाचित लहान असतील, संख्येने ती नक्कीच कमी असतात, पण सर्व सुखसोयींनी युक्त अशी ती पक्की घरे असतात, तिथे कुठेही झोपड्या, अस्ताव्यस्तपणा, कच-याचे ढीग वगैरे दिसत नाहीत हे सगळे मी वीस बावीस वर्षापूर्वीच माझ्या पहिल्या परदेशवारीमध्ये पाहिले होते. युरोपमधील शहरांमध्ये सुध्दा आता गगनचुंबी इमारतींची संख्या बरीच वाढली आहे, वाहतूक तर बेसुमार वाढली आहे व तिला तोंड देण्यासाठी जागोजागी उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग बनवले गेले आहेत एवढाच फरक मधल्या दोन दशकात पडला आहे.\nआपल्याकडे रस्त्यावरून जातांना अनेक प्रकारचे पोशाख परिधान केलेली माणसे दिसतात. त्यात परंपरागत परकर पोलके, घाघरा चोली, सलवार कमीज, नऊ वार लुगडी, सहा वार साड्या, त्यातही उलटे सुलटे पदर घेण्याच्या पद्धती आणि आधुनिक फ्रॉक, स्कर्ट, जीन्स, टॉप्स वगैरेचे वैविध्य असते. एकेका पध्दतीच्या पोशाखातील लोकांच्या समूहाकडे पाहून आपण कुठल्या भागात आहोत याचा अंदाज बांधता येतो. युरोपमध्ये मात्र शहरात व खेड्यात राहणा-या लोकांच्या पोशाखात जाणवण्याजोगा फरक तेंव्हाही नव्हता व आताही नसावा. नसावा म्हणण्याचे कारण एवढेच की या वेळेस मला खेड्यातली माणसे कुठे दिसलीच नाहीत. शहरात फिरतांना विमानतळ, रेल्वे स्टेशन, बाजारपेठ, पर्यटनस्थळ अशा जागी मोठ्या संख्येने माणसांचे दर्शन घडत असे, पण ग्रामीण भागातील हायवेवरून आमची बस जात असतांना तेथील रस्त्यांवरून पायी चालतांना कोणी दिसतच नव्हते. सगळे लोक आपापल्या कारमधूनच हिंडत असणार आणि शेतात गेले तर ट्रॅक्टरवर स्वार होत असतील.\nउन्हातान्हात काबाडकष्ट करून आपल्या घामाच्या धारांनी जमीनीचे सिंचन करणारा शेतकरी तिकडे आता अदृष्यच झाला असावा. जितकी शेती दिसली ती सगळी यांत्रिक पद्धतीनेच केली जात होती. जणु कांही ते धान्य पिकवण्याचे कारखानेच असावेत असे वाटते. शेतांमधून यंत्रांना फिरवणे सोपे जावे यासाठी सरळ रेषेमधील बांध वा कुंपणे घालून चौरस वा आयताकृती आकाराची शेते केलेली होती. त्यात पिकांमध्ये कडमडणारी झाडे नव्हती. झाडांझुडुपांसाठी वेगळे प्लॉट ठेवलेले होते. इटलीमध्येच काय, पण युरोपभरात कोठेही बैल किंवा घोडा जोडलेला नांगर किंवा गाडी आम्हाला दिसली नाही. शेतात काम करणारी माणसेसुद्धा क्वचितच दिसली. ट्रॅक्टरच्या वापराने सगळी कामे फारच वेगाने होत असल्यामुळे त्यांना दिवसरात्र शेतात राबण्याची आता गरज पडत नसावी. ज्या शेतांमध्ये कापणी झालेली होती त्यात प्लॅस्टिकच्या मोठमोठ्या रोलमध्ये कांहीतरी भरून ठेवलेले दिसत होते, तो बहुधा चारा असावा. पिकामधून हार्वेस्टर फिरवला की पिकाची कापणी आणि मळणी त्या यंत्रातच होते आणि त्यातून निघालेले धान्य सरळ कोठारात भरले जाते. त्यामुळे कसलीही उघडी रास किंवा धान्याचा ढीग कोठेही दिसत नव्हता.\nइटलीमधील हमरस्त्यावरून जातांना दोन्ही बाजूला अतीशय सुंदर दृष्य दिसत होते. इटली हा डोंगराळ प्रदेश असल्याने नजर पोचेपर्यंत पसरलेली विस्तीर्ण शेते तेथे फारशी नव्हती. लागवडीखाली आणलेल्या जमीनीइतकाच भाग जंगलांनी व्यापलेला दिसत होता. त्यात कांही नैसर्गिक वनराई होती तर कांही जागी एकाच प्रकारची झाडे रांगांमध्ये लावलेली दिसत होती. डोंगर असो वा सपाट प्रदेश, सगळा हिरवा गर्द होता. त्यात आपल्याकडच्या वड, पिंपळ, निंब, आंबा यासारखे डेरेदार वृक्ष नव्हते. बहुतेक सगळी पाईनसारखी उभी झाडे होती. त्यातली कांही ख्रिसमस ट्रीप्रमाणे खाली रुंद व ���र निमूळती होत जाणारी होती तर कांही एखाद्या छत्रीच्या आकाराची म्हणजे खाली उभा उंच दांडा व वर पानांनी गच्च भरलेला अर्धगोल अशी होती. जमीनीवर ताठ उंच वाढणारे तुरेदार गवत नव्हते, तर हरळीप्रमाणे आडव्या पसरत जाणा-या वनस्पती होत्या. त्यामुळे सगळीकडे गालिचे पसरून ठेवल्यासारखे वाटत होते. वसंत ऋतु सुरू होऊन गेलेला होता. सगळीकडे नवी तजेलदार पालवी फुटलेली होती तसेच फुले बहरली होती. वीस पंचवीस छोट्या छोट्या पाकळ्या असलेली दुरून शेवंतीसारखी भासणारी अगणित पिवळी फुले आणि बटमोग-यासारखी दिसणारी असंख्य पांढरी फुले या गालिचांना सजवीत होती.\nहायवेवर कुठेही कसलाही अडसर नव्हता. त्याला छेद देणारे रस्ते पुलावरून किंवा जमीनीखालील बोगद्यामधून जात. ते येणार असल्याची सूचना देणारे फलक आधीपासून दिसू लागत व तो पाहून चालकाने आपली गाडी बाजूला काढायची. अशी व्यवस्था आता मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर दिसते. मार्गात अनेक ठिकाणी टोल द्यावा लागतो, पण त्यासाठी गाडी थांबवावी लागत नाही. टोलनाक्यावर ठेवलेला स्कॅनर चालत्या गाडीची नोंद करतो आणि त्या गाडीच्या मालकाच्या बँकेतील खात्यातून परस्पर टोल वसूल होतो. एखाद्या गाडीच्या बाबतीत कांही अडचण आलीच तर रस्त्यावरील बॅरियर आडवा करून ती थांबवली जाते, पण असे क्वचितच घडते आणि त्यासाठी जबरदस्त भुर्दंड पडतो.\nदर दोन तासानंतर मोटारगाडीच्या चालकाने किमान दहा पंधरा मिनिटे विश्रांती घेणे युरोपमध्ये सक्तीचे आहे. त्यासाठी जागोजागी हायवेच्या बाजूला उपरस्त्यांवर विश्रामगृहे आहेत. पेट्रोल पंप, किरकोळ दुकान, अल्पोपहारगृह आणि स्वच्छतागृह हे सगळे या ठिकाणी एकत्र असतात. अशी सुविधाकेन्द्रे आता भारतातसुद्धा दिसायला लागली आहेत. येथील टॉयलेट्स अत्यंत स्वच्छ ठेवलेली असतात. अनेक ठिकाणी प्रत्येक उपयोगानंतर ती स्वच्छ करणारी यांत्रिक उपकरणे होती. नळाच्या तोट्यांना पाणी असते व त्यानंतर हात कोरडे करण्याची व्यवस्था असते. यासाठी कोठेही हस्तस्पर्श करण्याची गरज नसते. नळाखाली हात धरला की आपोआप त्यातून पाणी पडते आणि हात सुकवण्याच्या यंत्राखाली हात धरला की त्यातून ऊष्ण हवेचा झोत येतो. अशा प्रकारची यंत्रे आपल्याकडे पंचतारांकित हॉटेलांत किंवा अत्याधुनिक कार्यालयात दिसतात. तिथे ती आम जनतेसाठी आहेत.\nया सगळ्या सोयी बसवण्यासाठी व त्���ाची निगा राखण्यासाठी खर्च येणारच. या सोयींचा वापर करणा-या लोकांकडूनच तो वसूल केला जातो. त्यामुळे बहुतेक जागी प्रसाधनगृहात प्रवेश करण्यापूर्वी प्रवेशमूल्य आकारले जाते व ते गोळा करण्यासाठी स्वयंचलित यंत्रे बसवलेली असतात. त्यात नाणे टाकल्यावर दारामधले चक्र फिरून एका व्यक्तीला आत जाऊ देते. भारतासारख्या देशातून आलेल्या लोकांना नैसर्गिक विधीसाठी असे पैसे खर्च करणे जिवावर येते. असाच एक भारतीय पर्यटकांचा समूह युरोप पहायला आला होता. भ्रमंतीला सुरुवात करतांनाच त्यांच्या मार्गदर्शकाने आता वाटेत सगळीकडे ‘पेड टॉयलेट्स’ असणार आहेत असे सांगितले. पहिला थांबा आल्यावर तो खाली उतरून विश्रामगृहात गेला व बरेचसे प्रवासी त्याच्या मागोमाग गेले. मागच्या बाजूला बसलेले एक बूढे बाबा थोड्या वेळानंतर उतरले व विश्रांतीगृहाच्या विरुद्ध दिशेला गेले. दहा पंधरा मिनिटांनी बाकीचे सारे प्रवासी आपापले विधी, खाणेपिणे, खरेदी वगैरे आटोपून परत आले तरी बाबांचा पत्ताच नव्हता. अखेरीस एकदाचे ते धांपा टाकीत आले आणि म्हणाले, “अरे तुमने तो बोला की यहाँपर सभी जगहापर पेड टॉयलेट हैं, मगर मुझे पेड ढूँढनेमें कितनी तकलीफ हुई तुम सब लोग कहाँ गये थे तुम सब लोग कहाँ गये थे\nFiled under: प्रवासवर्णन, युरोप |\n« जागतिक महिला दिन ग्रँड युरोप – भाग १० – व्हेनिसची सफर »\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nगुणवत्ता, दर्जा, स्तर, प्रत …… आणि क्वालिटी\nयंत्रे तयार करणारी यंत्रे नोव्हेंबर 11, 2021\nशाश्वत ऊर्जा ऑक्टोबर 20, 2021\nवातावरणामधील हवेचा दाब ऑक्टोबर 7, 2021\nतेथे कर माझे जुळती – भाग १९ – माझ्या आत्या सप्टेंबर 27, 2021\nओझोन आणि हीलियम सप्टेंबर 16, 2021\nप्लॅस्टिक – ब्रह्मराक्षस की बागुलबोवा \nगॅलीलिओ आणि विज्ञान (सायन्स) ऑगस्ट 10, 2021\nकोपरनिकसचे संशोधन – सूर्यमालिका जुलै 29, 2021\nजुगाड पुराण जुलै 22, 2021\nएक धामधुमीचा दिवस (११ जुलै २००६) जुलै 11, 2021\nप्राचीन काळातील भारताची विज्ञानामधील प्रगति जून 29, 2021\nपरतलो मातृभूमीला मे 31, 2021\nइंद्र देवा रे देवा …. मे 25, 2021\nभगवान श्रीपरशुराम मे 14, 2021\nशून्याचा शोध मे 10, 2021\nपुण्याचा स्वाइनफ्ल्यू २००९ एप्रिल 14, 2021\nसिंहगड आणि मी एप्रिल 8, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-champion-trophy-rain-disturbed-australia-new-zealand-match-4290219-NOR.html", "date_download": "2021-12-05T08:28:58Z", "digest": "sha1:KBDMIOBS4Z6METLLMQQTNGYJDQRY6EXA", "length": 6662, "nlines": 59, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Champion Trophy: Rain Disturbed Australia-New Zealand Match | चॅम्पियन्स ट्रॉफी: पावसाच्या अडथळ्यामुळे ऑस्‍ट्रेलिया-न्यूझीलंड सामना अनिर्णीत - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nचॅम्पियन्स ट्रॉफी: पावसाच्या अडथळ्यामुळे ऑस्‍ट्रेलिया-न्यूझीलंड सामना अनिर्णीत\nबर्मिंगहॅम - आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत अ गटातील सामन्यात ना ऑस्ट्रेलियाची टीम जिंकली ना न्यूझीलंडचा पराभव झाला. न्यूझीलंडच्या डावात पावसाचा व्यत्यय आल्याने सामना पूर्ण होऊ शकला नाही. दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला. न्यूझीलंडकडे आता दोन सामन्यांत 3 गुण झाले असून, ऑस्ट्रेलियाकडे फक्त एक गुण आहे.\nअ‍ॅडम वोग्स (71) आणि जॉर्ज बेली (55) यांच्या शानदार फलंदाजीच्या बळावर गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाने 8 बाद 243 धावा काढल्या. विरोधी संघ न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मिचेल मॅकक्लीनेगनने 65 धावांत सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. पावसामुळे सामना थांबला त्या वेळी प्रत्युत्तरात न्यूझीलंडने 2 बाद 51 धावा काढल्या होत्या. त्या वेळी केन विल्यम्समन 18 आणि रॉस टेलर 9 धावांवर नाबाद होते.\nशेन वॉटसन, ह्यूज फ्लॉप\nतत्पूर्वी टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्यास आलेल्या ऑस्ट्रेलियाने सलामीवीर शेन वॉटसन (5), तिस-या क्रमांकाचा फलंदाज फिलिप ह्यूज (0) यांच्या विकेट दहा धावांच्या आत गमावल्या. मात्र, मॅथ्यू वेड (29), कर्णधार जॉर्ज बेली (55), अ‍ॅडम वोग्स (71), मिशेल मार्श (22) आणि ग्लेन मॅक्सवेल (नाबाद 29) यांनी शानदार फलंदाजी करून ऑस्ट्रेलियाला 243 धावांपर्यंत पोहोचवले. बेली आणि वोग्स यांनी चौथ्या विकेटसाठी 77 धावांची भागीदारी केली. वोग्स आणि मार्श यांनी नंतर पाचव्या विकेटसाठी 42 धावा जोडल्या. ऑस्ट्रेलियाने यानंतर 26 धावांच्या अंतरात चार विकेट गमावल्या. मात्र मॅक्सवेलने तुफानी फलंदाजी करून आव्हानात्मक स्कोअर उभा करण्यास मदत केली.\nवोग्स, बेलीने डाव सावरला\nऑस्ट्रेलियाची टीम 3 बाद 74 अशी संकटात सापडली असता कर्णधार जॉर्ज बेली मदतीला धावून आला. बेलीने 91 चेंडूंचा सामना करताना 5 चौकारांच्या मदतीने 55 धावांची संथ खेळी केली. मात्र, त्याने विकेट पडू दिली नाही. नंतर अ‍ॅडम वोग्सने पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना 76 चेंडूंत 7 चौकारांसह 71 धा��ा कुटल्या.\nऑस्ट्रेलिया : 50 षटकांत 8 बाद 243 धावा. (जॉर्ज बेली 55, अ‍ॅडम वोग्स 71, 4/65 मॅकक्लीनेगन, 2/46 नॅथन मॅक्लुम), न्यूझीलंड : 15 षटकांत 2 बाद 51 धावा. (रोंची 14, केन विल्यम्समन नाबाद 18, रॉस टेलर नाबाद 9, 2/10 क्लायंट मॅके).\nनिकाल : सामना अनिर्णीत. (प्रत्येकी एक गुण)\nभारत ला 539 धावांची आघाडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://goarbanjara.com/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%B5-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE/", "date_download": "2021-12-05T08:52:58Z", "digest": "sha1:CD2SDDEB44IIVRBXURAFB346OUJYLGRI", "length": 25963, "nlines": 325, "source_domain": "goarbanjara.com", "title": "इंद्रदेवाची भेट व सेवादास महाराजांचा अंत - Goar Banjara", "raw_content": "\nइंद्रदेवाची भेट व सेवादास महाराजांचा अंत\nइंद्रदेवाची भेट व सेवादास महाराजांचा अंत\nसंत श्री सेवादास महाराजांनी माये पासून दूर राहून ब्रम्हचारी राहण्याचा निश्चय आपल्या मनाशी केला होता काही झाले तरी लग्न करणार नाही असे सेवादास महाराजांनी ठरविले होते. मात्र जगदंबा देवीला सेवादास महाराज ब्रम्हचारी राहणे मान्य नव्हते. सेवादास महाराजांनी लग्न करावे असा एकसारखा अट्टहास देवीनी धरला होता. महाराज प्रत्येक वेळी लग्नाला नकार देत होते. शेवटी एके दिवशी तू लग्न का करीत नाही असा प्रखर प्रश्न देवीने विचारला. तेव्हा आपणास लग्नासाठी जोड नाही. जगातील संपूर्ण ​िस्त्रया जगदंबा देवीची रूप असल्याने लग्न कोणाबरोबर करावे असे सेवादास बोलले. इंद्रदेवाला व बृहस्पती देवाला भेटून न्याय मागण्याचे सेवादास महाराजांनी ठरविले. हे ऐकूण जगदंबा देवी खुश झाली व दोघे जण स्वर्ग लोकात गेले. स्वर्गलोकांत जाण्यापूर्वी सेवादास महाराजांनी बधुना बोलावून संागितले. मी जगदंबा देवीसोबत शरिर येथे ठेवून आत्मरूपाने स्वर्गात जात आहे. तेव्हा माझ्या शरिराचे रक्षण करा. माझ्या शरिराला नारींचा स्पर्श होवू देवू नका. नारिचा स्पर्श झाल्यास मी मरून जाईन असे सांगून योगक्रियेनी सेवादासांनी प्राण काढला व जगदंबा देवीसोबत स्वर्गात गेले. इंद्रदेवाच्या सभागृहात जगदंबा देवीसोबत स्वर्गात गेले. इंद्रदेवाच्या सभागृहात जगदंबा व सेवादास महाराज हजर झाले. इंद्रदेवानी स्वर्गात येण्याचे कारण विचारले. सेवादास महाराजांनी लग्नासबंधी न्याय मागीतला. तेव्हा इंद्रदेवानी सेवादास महाराज एक अवतारी पुरूष असून ब्रम्हचर्य त्यांच्या भाग्यात आहे,\nत्��ांना लग्नाचा जोडीदार नसल्याचे सांगितले . जगदंबा देवीचा साक्षात पाताळ लोकांत येण्यासाठी निघाले. जगदंबा देवीचा पराभव झाल्याने मृत्यू लोकात सेवादास महाराजाला पाठविण पसंत पडले नाही. देवीने दोन रूपे धारण केली. एक रूप सेवादास महाराज बरोबर होत तर दुस-या रूपानी सेवादास महाराजांनी आई धर्माळीमाता त्यंाना सेवादासचा मृत्यू झाल्याचे कळताच धर्मळी मातेला दुख अनावर झाले. धर्मळीमाता धावत येवून सेवादासाच्या शरिरावर पडल्या. सेवादास महाराज आत्मरूपानी स्वर्गात जात असतांना वापस येईपर्यत स्त्रीचा स्पर्श शरिराला होवू देवू नका असे आपल्या भावाला सांगून गेले होते. स्त्रीचा स्पर्श झाला तर मी वापस येणार नाही. असे सांगितले होते. धर्मळीमातेचा स्पर्श होताच सेवादास महाराजांचा मृत्यू शके सतराशे अठ्ठाविस शुध्द विनायक चतुर्थ पौष मास, 2 जाने 1773 रूई तलाव ता. दिग्रस जि.यवतमाळ येथे झाला. सेवादास महाराजांनी आपल्या मृत्यूपूर्वी आपल्या समाधीची जागा पोहरादेवी ता. मानोरा जि. वाशीम या गावी मोठया चिंचेच्या झाडाखाली दाखविली होती. परंतू रूईच्या पाटलाला समाधीची डोली उचलल्या गेली नाही. पोहरादेवी येथील पाटलांनी महाराजांची डोली सहज उचलल्याने पोहरादेवी या गावाला बंजारा समाजात अनन्य साधारण महत्व प्राप्त होवून ऐतिहा​सिक रूप प्राप्त झाले.\nपोहरादेवी यात्रा सेवादास महाराजांनी पोहरादेवी या गावी समाधी घेतली असल्याने या गावाकडे बघण्याचा बंजारा समाजाचा ष्टीकोन बदलून गेला. पोहरादेवी म्हणजे संत सेवादास महाराज साक्षात असल्याचे लोकांना वाटू लागले व याच कारणंानी वर्षाकाठी चार वेळेस या गावी यात्रा रु लागली. दिवाळीच्या पूव दिवस माडी पौणमेला , खुद दिवाळीच्या दिनी, दिवाळीच्या नंतर दिवसांनी व मार्च महिन्यात रामनवमीला, सेवादास महाराजांच्या जन्मदिनी यात्रा रु लागली. हळूहळू यात्रेचे महत्व वाढत गेले. यात्रेच्या माध्यमातून सेवादास महाराज कितीतरी भाविक क्तांना प्रस होवू लागले. प्रत्येक यात्रेला क्तगण नवस कबूल करुन नवसाची परत फड यात्रेला करु लागले. आज पोहरादेवीची यात्रा भारत भर गाजत आहे. पोहरादेवी या गावाचे नांव भारताच्या इतिहासात गाजत आहे. रामनवमीच्या यात्रेला कर्नाटक, आंध्रप्रदेश व इतर प्रांतातील बंजारा लोक तर लाखोच्या संख्येने यात्रेला येतात. परंतू इतर जाती ज��ातीतील लोक सुध्दा अक्षरश तुटून पडतांना दिसून येतात.\nदिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती असे संताचे वचन आहे. संताचा जन्म मुळातच विवाच्या कल्याणासाठी मानवजातीच्या उध्दारासाठी असतो धर्म वेगळा असेन पंथ वेगळा असेन राज्य वेगळे असेन पण प्रत्येक संताने समाजाला माणुसकी हाच धर्म शिकवला.\nअशाच एका थोर संतोच नाव आहे प.पू. डॉ. रामराव महाराज पोहरादेवी होय तीच पोहरादेवी मानोरा तालुक्यातील एक खेडवळ शहर वाशीम जिल्हयाच्या टोकावर वसलेले. यवतमाळ जिल्हयाच्या ​िसमेला लागून असलेले. एरव्ही ारताच्या ग्रामिण भागाची तेथील गावाची परिस्थीती जशी आहे तशी ​स्तिथी पोहरादेवीची पण पोहरादेवी हे फक्त खेळवळ गाव नाही तर ते अखिल ारतीय बंजारा समाजाचे धर्मगुरु डॉ. रामराव महाराज यांचे रहिवाशी गांव आहे. बंजारा समाजाचे आदर्शगुरु संत सेवालाल महाराज यांची समाधी येथे आहे तर जागृत जगदंबेचे येथे व्य व पुरातन मंदिर आहे. प.पू. संत डॉ. रामराव महाराज यांच्याबाबत अनेक आख्यायिका त्यांचे क्त नित्याने सांगत असतात. आंध्रप्रदेशाचे माजी मुख्यमंत्री एन.टी. रामरावा हे महाराजांचे निस्सीम क्त होते. नांदेडचे स्व. शंकरराव चव्हाण हे ही होते. राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आजही त्यांना काही विशेष अडचण असल्यास यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी येत असतात. अनेक राजकिय नेत्याप्रमाणे अनेक नोकरशाहाही महाराजांचे निस्सीम क्त आहे. महाराजांचा क्त परिवार हा आसेतू हिमालय पसरला आहे. इकाँच्या पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी जेव्हा बेल्लारी मधून निवडणूक लढवली होती. त्यावेळेस त्यांचा प्रचार्थ संत रामराव महाराज बेल्लारीला गेले होते.\nसंत डॉ. रामराव महाराज यांचे राजकिय नेत्यांसोबत सलोख्याचे सबंध असले तरी त्यांनी उपेक्षीत बंजारा समाज यासाठी नेहमीच आपली ूमिका ठाम ठेवली आहे. बंजारा समाजाला संपूर्ण देशात व्ही.जे. एन.टी. हा प्रवर्ग मिळावा यासाठी प.पू. संत डॉ. रामराव महाराज यांनी विशेष प्रयत्न केले आहे व अद्यापही त्याबाबत त्यांचा लढा सुरु आहे. बंजारा समाज हा उपेक्षीत तर आहेच पण अशिक्षीतज व रुढीवादी आहे. बंजारा समाजाने शिकले पाहिजे. यासाठी समाजाच्या वेगवेगळया कार्यक्रमात आपल्या प्रवचनात ते नेहमीच सांगतात माता-पिता आणि गुरुच्या आज्ञेचे पालन करावे. या संसारात पिुरुषांनी नेकीने रा��त घराला मंदिराचे स्वरुप द्यावे , गोपालन , ूमिसेवा लंबाडीबोल ाषा, वेशूषा यामध्ये कोणताही बदलाव त्यांनी करु नये , बालविवाह व हलाली खाउ नये , खाटकाला गाय विकू नये , व्यसनापासून नउ दिवस एक वेळेस जेवण करावे यादरम्यान मासाहार करु नये असेही डॉ. संत रामराव महाराज नेहमी सांगत असतात. डॉ. संत रामराव महाराज यांची उपेक्षीत समाजाप्रती असलेली निष्ठा त्यंानी त्यांच्या विचारात केलेले परिवर्तन बंजारा समजाला त्यंानी दिलेली दिशा , बंजारा समाजासाठी त्यंानी दिलेला लढा हया सर्व बाबी ध्यानात घेवून कर्नाटक मधील गुलबर्गा विद्यापिठाने त्यंाना डि.लिट ने गौरवान्वीत करुन त्यांच्या कार्याला गौरवान्वीत केले. कर्नाटकचे महामहिम राज्यपाल यांनी ही मानद पदवी संत रामराव महाराज यांना दिली\nबंजारा समाजाची काशी (पोहरादेवी)\nदर्शन दो सेवालाल Raviraj Pawar\nसंत सेवालाल महाराज यांची मानवतावादी क्रांतीकारी शिकवण\nगोरमाटी राम राम कछ – रामे ती काई संबंध\nबंजारा ज्ञानपीठ येथे होणार कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर , दि 15 व 16 ऑगस्ट, 21 ला बंजारा ज्ञानपीठ लोधीवली येथे *राष्ट्रीय बंजारा परिषदेचे\nराठोड बेटी वेवार कु चलाव\nमी आमदार किंवा मंत्री असलो-नसलो तरीही समाजसेवेचे काम अविरत करत राहणार : MLA Sanjay Rathod\nगोरबोली भाषा एंव सांस्कृतिक सौंदर्य/ सौहार्द- संपन्न लावण्य रूप को विश्व में और उजागर करनेवाला महान साहित्यिक…\nगोरमाटी राम राम कछ – रामे ती काई संबंध\nबंजारा ज्ञानपीठ येथे होणार कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर , दि 15 व 16 ऑगस्ट, 21 ला बंजारा ज्ञानपीठ लोधीवली येथे *राष्ट्रीय बंजारा परिषदेचे\nराठोड बेटी वेवार कु चलाव\nमी आमदार किंवा मंत्री असलो-नसलो तरीही समाजसेवेचे काम अविरत करत राहणार : MLA Sanjay Rathod\nगोरमाटी राम राम कछ – रामे ती काई संबंध\nबंजारा ज्ञानपीठ येथे होणार कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर , दि 15 व 16 ऑगस्ट, 21 ला बंजारा ज्ञानपीठ लोधीवली येथे *राष्ट्रीय बंजारा परिषदेचे\nराठोड बेटी वेवार कु चलाव\nमी आमदार किंवा मंत्री असलो-नसलो तरीही समाजसेवेचे काम अविरत करत राहणार : MLA Sanjay Rathod\nगोरमाटी राम राम कछ – रामे ती काई संबंध\nबंजारा ज्ञानपीठ येथे होणार कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर , दि 15 व 16 ऑगस्ट, 21 ला बंजारा ज्ञानपीठ लोधीवली येथे *राष्ट्रीय बंजारा परिषदेचे\nमी आमदार किंवा मंत्री असलो-नसलो तरीही समाजसेवेचे काम अविरत करत राहणार : MLA Sanjay Rathod\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.popxo.com/article/how-to-overcome-anxiety-during-pregnancy-in-marathi/", "date_download": "2021-12-05T07:37:11Z", "digest": "sha1:7EGDACF7GVP7YNH5BCT2MKB6CARB7P3D", "length": 12892, "nlines": 34, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "गरोदरपणात भेडसावणाऱ्या Anxiety वर कशी कराल मात", "raw_content": "\nगरोदरपणात भेडसावणाऱ्या चिंता आणि भीती (Anxiety) वर कशी कराल मात\nकोविड-19 महामारीने प्रत्येकाच्या जीवनात भीती आणली आहे, तिथे गरोदरपणा अर्थात प्रेगंन्सी हा शब्द आनंद आणि उत्साह आणतो तिथे या परिस्थितीत मात्र प्रेग्नेंट होणे काय/कसे आहे यावर अनेकांना चिंता आणि भीती मनात निर्माण झाली आहे. एका लहान बाळाचे लवकरच पालक होण्याचा आनंद आणि उत्साह जितकी प्रेग्नेंसी आणते, तितकाच आपण प्रेग्नेंसीदरम्यान भावनांचा चढ-उतार अनुभवू शकता. काही स्त्रियांना होणाऱ्या बाळाने मारलेल्या प्रत्येक लाथेचाही आनंद वाटतो, तर काहींना तीव्र थकवा, मूडमध्ये बदल आणि एन्क्झायटी अर्थात चिंता आणि भीती जाणवते. याबाबतीत आम्ही तनुश्री बैकर-तळेकर, क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट, मसीना हॉस्पिटल यांच्याकडून अधिक जाणून घेतले.\nचिंता आणि भीती (Anxiety) हे आहे सर्वसामान्य\nगरोदरपणादरम्यान अशी स्थिती असणे हे अत्यंत सर्वसामान्य आहे. मुलाच्या वाढीविषयी चिंता, प्रसूतीचा अनुभव किंवा कुटुंबातील अतिरिक्त सदस्याचा आर्थिक भार; या सर्व चिंता पूर्णपणे सामान्य आहेत. परंतु कोविड-19 महामारीच्या दरम्यान प्रेग्नेंट महिला म्हणून चिंताग्रस्त होणे भीतीदायक आहे कारण कोविड-19 महामारीमुळे जागतिक लोकसंख्येवर तीव्र परिणाम झाला आहे. गरोदर स्त्रियांना आई आणि मुलाला काही कोमॉरबिडिटीज होण्याच्या जोखमीच्या मोठ्या प्रमाणावर सामोरे जावे लागले. म्हणूनच गर्भवती लोकसंख्येवर त्याचा शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या परिणाम झाला आहे.\nम्हणूनच, या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी, गर्भवती महिलांनी नियमित शारीरिक हालचालींमध्ये स्वतःला गुंतवून ठेवले पाहिजे व पुरेशी झोप घेतली पाहिजे. यासाठी त्यांच्यामध्ये जागरूकता आणि त्यांच्या काळजीबद्दल अधिक अनुभव शेअर करायला हवा. अत्याधिक एन्क्झायटीमुळे भविष्यातील मातांमध्ये प्रीनेटल डिप्रेशनदेखील येऊ शकते. कोविड-19 महामारीमुळे, सोशिअल डिस्टेंसिंग, सेल्फ-आयसोलेशन आणि क्वारंटाईनने भविष्यातील मातांमध्ये चिंता वाढवली आहे.\nअधिक वाचा – को���ोना काळात वाटतेय अस्वस्थ, या टिप्स करतील मन शांत\nयामुळे तयार होतेय प्रिनेटल डिप्रेशन\nभविष्यातील मातांसाठी सामाजिकीकरण, सजीवपणा, दैनंदिन कामकाजाची गरज अपूर्ण राहिली. क्वारंटाईन कालावधी, प्रवास निर्बंध ने भविष्यातील मातांच्या क्रियाकलाप जसे की नियमित चालणे, मित्र-मैत्रिणींशी भेटणे, इत्यादी मर्यादित केले आहे. अशा प्रकारे, या सर्व गोष्टींमुळे भविष्यातील बहुसंख्य संवेदनशील मातांमध्ये उच्च पातळीची एन्झायटी तसेच प्रीनेटल डिप्रेशन निर्माण झाली.\nयामध्ये, त्यांचे पार्टनर भविष्यातील मातांच्या मानसिक आरोग्याला आधार देण्यात महत्वाची भूमिका बजावतात. जेव्हा दोन्ही पार्टनर एकमेकांना पाठिंबा देतात, तेव्हा ते या गोष्टीची तीव्रता किंवा प्रीनेटल डिप्रेशन कमी करत त्यांचे बंधन मजबूत करतात. ते भविष्यातील मातांना (पार्टनर्स) प्रोत्साहन देऊन आणि आश्वासन देऊन भावनिक आधार देऊ शकतात. जीवनशैली बदलण्याचा प्रयत्न करा, उदा. निरोगी जेवणाचे सेवन करणे जे तिला चांगले खाण्यास मदत करू शकते. एकत्र वॉक करा जे तुम्हा दोघांना बोलण्यासाठी आणि व्यायामासाठी वेळ देते. तुम्हा दोघांना कसे वाटत आहे याबद्दल पार्टनर त्यांच्याशी बरेच काही बोलू शकतो. ते त्यांच्या पार्टनरसह डॉक्टरांच्या भेटीसाठी देखील जाऊ शकतात.\nडिप्रेशन (प्रीनेटल) म्हणजे दुःख किंवा एकाच वेळी आठवडे किंवा महिनेभर निराशा वाटणे किंवा चिडचिडे होणे आहे. प्रीनेटल डिप्रेशन म्हणजे जेव्हा एखादी स्त्री कामावर किंवा घरी अत्याधिक तणावाचा सामना करण्यास आनंदी नसते, मुलाच्या भविष्याबद्दल तसेच मुलाच्या आरोग्याबद्दल अति विचार करते.\nअधिक वाचा – योग्य वयातील गर्भधारणेमुळे गुंतागुत होण्याची शक्यता कमी, तज्ज्ञांचे मत\nयाचा नक्की अर्थ काय\nAnxiety म्हणजे ज्या गोष्टी घडू शकतात त्याबद्दल चिंता किंवा भीती वाटणे. आपण एक चांगली आई होणार नाही किंवा आपण बाळाला वाढवू शकत नाही याबद्दल आपल्याला काळजी वाटू शकते. कोविड-19 महामारीच्या काळात, तुम्हाला आजाराशी ग्रस्त होण्याची चिंता होऊ शकते ज्यामुळे तुमच्या आरोग्यामध्ये तसेच होणाऱ्या मुलामध्ये अधिक गुंतागुंत होऊ शकते. महामारीमुळे गर्भवती महिलांमध्ये भावनिक आणि वर्तणुकीच्या समस्यांचा दीर्घकालीन धोका निर्माण झाला आहे. भावनिक समस्या जसे की रडणे, अलिप्त राहणे, अ���ि विचार करणे, चिंता करणे यासारख्या समस्या दिसून येतात. दुसरीकडे, चिडचिडे होणे, आक्रमक होणे, हायपर होणे हे गर्भवती महिलांमध्ये दिसणाऱ्या काही वर्तणूक समस्या आहेत.\nम्हणूनच, न्यूजफीडचा वेळ कमी करणे महत्वाचे आहे कारण यामुळे महिला चिंताग्रस्त किंवा व्यथित होऊ शकतात. सामाजिक संपर्क महत्वाचा आहे, म्हणून त्यांच्याशी दूरध्वनी आणि ऑनलाइन चॅनेलद्वारे संपर्कात राहणे महत्वाचे आहे. भीती, चिंता आणि कंटाळवाणे हाताळण्याचा एक मार्ग म्हणून अल्कोहोल आणि ड्रग्सचा वापर टाळा. ज्या गर्भवती महिलांना जीवनाचा ताण, कमकुवत सामाजिक आधार आणि घरगुती हिंसाचाराचा सामना करावा लागतो, अशा महिलांमध्ये मानसिक आरोग्य समस्या विकसित होण्याचा धोका अधिक असतो. गर्भवती स्त्रिया, ज्यांना अन्यथा मदतीची कमतरता आहे किंवा जे संसर्गाच्या भीतीमुळे मदत मागणे टाळतात, त्यांच्यासाठी सामाजिक संपर्क व आधार विकसित करणे आणि वाढवणे महत्वाचे आहे.\nअधिक वाचा – तुम्हालाही गर्भधारणेत अडचणी येत आहेत, मग या गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष द्या\nतुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/interview-tips", "date_download": "2021-12-05T07:44:49Z", "digest": "sha1:6QI5MJQR7MBQYZBRFCTRNCN7AIAQD3FA", "length": 14371, "nlines": 128, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "इंटरव्ह्यू टिप्स | करीयर | रोजगार | नोकरी | Interview Tips", "raw_content": "\nरविवार, 5 डिसेंबर 2021\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nव्हर्च्युअल जॉब इंटरव्ह्यूसाठी खास टिप्स जाणून घ्या\nइंटरव्हयू देण्यापूर्वी काळजी करत आहात,अशा प्रकारे तयारी करा\nआपण कोणत्याही पातळीचा आणि कोणत्याही पदासाठी इंटरव्ह्यू देत आहात ,हा इंटरव्यू किंवा मुलाखत तिसरी असो किंवा चवथी कोणी ही इंटरव्यूला जाण्याच्या पूर्वी चिंताग्रस्त असतं.आणि असं होणं स्वाभाविकच आहे.\nचांगली नोकरी मिळविण्यासाठी हे उपाय अवलंबवा\nकोरोना कालावधीने लोकांच्या जीवनशैलीतही मोठा बदल केला आहे. आता काम करण्याचा मार्गही बदलला आहे.बऱ्याच कंपन्यांनी सध्या घरातूनच काम करण्याची संस्कृती अवलंबविली आहे\nऑनलाईन नोकरीचा इंटरव्यू देण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा\nऑनलाईन नोकरीचा इंटरव्यू देण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा जेणे करून आपल्याला काही त्रास होणार नाही आणि आपण सहज होऊन ऑनलाईन इंटरव्यू देऊ शकाल.\nइंटरव्यू देण्यापूर्वी या गोष्टीं लक्षात ठेवा\nएखाद्या खाजगी क्षेत्रात किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात नोकरीसाठी इंटरव्यू देण्यासाठी जात असाल तर या गोष्टींची काळजी घ्या.\nBank Interview साठी काही विशेष प्रश्नावली, तयारी करताना कामास येतील\nदरवर्षी बँकांमध्ये भरतीसाठी लिपिक, पीओ आणि एसओ परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षा सहसा तीन टप्प्यांमध्ये होतात. पहिल्या दोन टप्प्यांमध्ये लेखी चाचणी असते आणि तिसरा टप्पा मुलाखतीचा किंवा व्यक्तिमत्त्व चाचणीचा असतो. मुलाखतीचा टप्पा देखील खूप अवघड असतो.\nरेझ्युमे लिहिताना या नियमाचे अनुसरणं करा, निश्चितच नोकरी मिळेल\nएखादी चांगली आणि आवडती नोकरी मिळविण्यासाठी रेझ्युमे ही पहिली पायरी आहे असं म्हटलं तर हे चुकीचे ठरणार नाही. कुठल्याही कंपनीत नोकरीसाठी अर्ज करताना आपण सर्व जण आपले रेझ्युमे देतो. त्या आधारेच आपणास नोकरीच्या मुलाखतीस बोलवणे येतील किंवा नाही येणारं हे ...\nऑनलाइन इंटरव्ह्यू मध्ये यश मिळवायचे असल्यास लक्षात ठेवा या 5 गोष्टी ...\nइंटरव्ह्यू किंवा मुलाखत देण्यापूर्वी माहिती मिळवून घ्यावी : इंटरव्ह्यू देण्यापूर्वी सर्व प्रकाराची माहिती मिळवून घ्यावी, जस की फार्मेट कसे असणा\nटेलिफोनिक इंटरव्‍यू दरम्यान तुम्ही ह्या टिप्सचे प्रयोग करा\nजर तुम्ही टेलिफोनिक इंटरव्‍यू देत असाल तर या टिप्सकडे जरूर लक्ष द्या, ज्या तुम्हाला यशस्वी बनवण्यात मदतगार ठरू शकतात.\nनोकरी, शिक्षणाच्या निमित्तानं किंवा अगदी सहज म्हणून फिरायला जाण्यासाठीही आपर परदेशाची निवड करतो. परदेशात जायचं तर पासपोर्टसोबत व्हिसा हवाय.\nमुलाखतीला या चुका टाळा अन् नोकरी पक्कीच समजा\nशिक्षण सुरु असताना आपल्याला चांगली नोकरी मिळावी अशी प्रत्येक तरुणाची अपेक्षा असते. पण जेव्हा तरुणाई नोकरीच्या शोधात असते त्यावेळेस काही गोष्टींकडे त्यांचे दुर्लक्ष होते आणि त्यामुळेच अपयश पदरी पडते. यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे नोकरीच्या मुलाखती ...\nवेबदुनिया| सोमवार,एप्रिल 20, 2015\nनोकरी हा प्रत्येकाच्या आयुष्यातील 'टर्निंग पॉईंट' असतो. शिक्षण पूर्ण केल्यानंतर उत्तम जॉब मिळवणं हे तर प्रत्येकाच्या आयुष्याचे 'मिशन' असते तर नोकरी मिळाली पण त्यात 'सॅटीसफॅक्शन' नाही, असे चांगल्या 'ब्रेक'च्या प्रतिक्षेत असतात. त्यासाठी तुमचा ...\nअनेकदा चांगली नोकरी मिळण्याची शक्यता असूनही वेतनाच्या मुद्यावर आपण अडून राहतो आणि त्यामुळे नोकरी मिळण्यात अडचणी येतात. हे टाळण्यासाठी वेतनाच्या बाबतीत बोलताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. पदवी किंवा कोणत्याही प्रकारचं उच्च\nवेबदुनिया| सोमवार,डिसेंबर 26, 2011\nजॉब शोधण्यासाठी, इंटरव्ह्यू देण्यासाठी, चौकशीसाठी गेल्यावर तुम्ही दिसता कशा ही बाब एकमेव नसली तरी फार महत्त्वाची आहे. सुपर मॉडेल दिसावं असं नाहीच मुळी आणि नकोही तसं. कारण मुलाखत घेणारांची\nवेबदुनिया| शुक्रवार,डिसेंबर 9, 2011\nतुमचे व्यक्तिमत्व जितके विकसित तितका तुमचा आत्मविश्वास वाढत असतो. कोणतेही काम करताना तुमचे त्या कामातून झळकणारे व्यक्तीमत्वच तुमची खरी ओळख असते. त्यामुळे आजकाल व्यक्तिमत्व\nवेबदुनिया| गुरूवार,ऑगस्ट 28, 2008\nनोकरीसाठी मुलाखतीला जाताना चांगली तयारी करुन गेले पाहिजे. स्वच्छ व इस्त्री केलेले चांगल्या रंगसंगतीचे फॉर्मल कपडे परिधान करून जावे. काही जण जीन्स, टीशर्ट तसेच लांब केस अशा अवतारात मुलाखतीला\nवेबदुनिया| मंगळवार,जून 24, 2008\nतुमचे व्यक्तिमत्व जितके विकसीत तितका तुमचा आत्मविश्वास वाढत असतो. कोणतेही काम करताना तुमचे त्या कामातून झळकणारे व्यक्तीमत्वच तुमची खरी ओळख असते. त्यामुळे आजकाल व्यक्तिमत्व विकासासाठी स्पेशल कोर्सही लावले जातात. या माध्यमातून तुम्हाला एक नवीन ...\nकंपनीला हेही प्रश्न विचारा\nवेबदुनिया| मंगळवार,जून 24, 2008\nज्या प्रकारे एखाद्या कर्मचार्‍याला कामावर ठेवण्‍यापूर्वी कंपनी त्याच्याकडून सर्व माहिती करून घेते, किंवा त्याच्या कागदपत्रांची पडताळणी करुन घेते त्याच प्रमाणे आता कंपनीने एखाद्या कामासाठी तुमची नियुक्ती केल्यानंतर कंपनीलाही काही प्रश्न विचारण्याचा ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा प्रायव्हेसी पॉलिसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://anandghare2.wordpress.com/2010/09/09/%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%A8-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2021-12-05T09:20:48Z", "digest": "sha1:TFO7ENDKBQULWYB7UPHJLWFRHFO3HD2L", "length": 11437, "nlines": 156, "source_domain": "anandghare2.wordpress.com", "title": "पटकन उत्तर द्या | निवडक आनंदघन", "raw_content": "\nआजीचे घड्याळ (कालगणना) (3)\nकला आणि कलाकार (6)\nराणीचे शहर लंडन (6)\nबोलू ऐसे बोल (11)\nविज्ञान आणि तंत्रज्ञान (86)\nचीन चिनी चायनीज (5)\nसाहित्य आणि साहित्यिक (20)\nविठ्ठला तू वेडा कुंभार (6)\nसमजा तुम्ही एका शर्यतीमध्ये धावत आहात. नेहमीप्रमाणे आठ स्पर्धक यात भाग घेत आहेत. अगदी शेवटच्या क्षणी तुम्ही दुसऱ्या क्रमांकाच्या स्पर्धकाला मागे टाकले तर तुमचा कितवा नंबर येईल\nतुम्ही तिसऱ्या नंबरवरून दुसऱ्यावर गेलात.\nसमजा तो तुमचा दिवस नव्हताच. सुवर्ण, रौप्य, कांस्य यांतले कुठलेही पदक हाती लागण्याची शक्यताच नव्हती. तरीही शेवटच्या क्षणाला आपला सारा जोर पणाला लावून तुम्ही सर्वात शेवटी असलेल्या खेळाडूच्या पाठीमागून पुढे गेलात तर तुमचा कितवा नंबर येईल\nशेवटून दुसरा, म्हणजे सातवा असंच ना\nनाही. हे उत्तर सुद्धा बरोबर नाही.\nअहो, तुम्ही एक तर स्वतःच शेवटच्या स्थानावर होता किंवा आधीच त्याच्या पुढे होता. तेंव्हा त्याच्या पाठीमागून पुढे कसे जाणार मुळात हा प्रश्नच चुकीचा आहे. कुठल्या अकलेच्या कांद्यानं विचारला मुळात हा प्रश्नच चुकीचा आहे. कुठल्या अकलेच्या कांद्यानं विचारला त्याला बरोबर उत्तर कसे मिळणार\nहे ही जाऊ द्या राव. आपण आणखी थोडं बोलू. ही शर्यत आंतरराष्ट्रीय होती बरं कां. त्यात चिनी, जपानी, आफ़्रिकी वगैरे सगळ्या वंशाची माणसं होती. त्यांची नांवे खालीलप्रमाणे होती\nकखा, खागि, गिघी, घीङु , ङुचू , चूछे, छेजै\nआठव्या खेळाडूचे नांव काय बरे असेल\nतुमचं नांव जैझो आहे कां\n« श्रीकृष्णाची गीते – भाग ४ हत्ती, केळी आणि व्यवस्थापन »\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nगुणवत्ता, दर्जा, स्तर, प्रत …… आणि क्वालिटी\nयंत्रे तयार करणारी यंत्रे नोव्हेंबर 11, 2021\nशाश्वत ऊर्जा ऑक्टोबर 20, 2021\nवातावरणामधील हवेचा दाब ऑक्टोबर 7, 2021\nतेथे कर माझे जुळती – भाग १९ – माझ्या आत्या सप्टेंबर 27, 2021\nओझोन आणि हीलियम सप्टेंबर 16, 2021\nप्लॅस्टिक – ब्रह्मराक्षस की बागुलबोवा \nगॅलीलिओ आणि विज्ञान (सायन्स) ऑगस्ट 10, 2021\nकोपरनिकसचे संशोधन – सूर्यमालिका जुलै 29, 2021\nजुगाड पुराण जुलै 22, 2021\nएक धामधुमीचा दिवस (११ जुलै २००६) जुलै 11, 2021\nप्राचीन काळातील भारताची विज्ञानामधील प्रगति जून 29, 2021\nपरतलो मातृभूमीला मे 31, 2021\nइंद्र देवा रे देवा …. मे 25, 2021\nभगवान श्रीपरशुराम मे 14, 2021\nशून्याचा श��ध मे 10, 2021\nपुण्याचा स्वाइनफ्ल्यू २००९ एप्रिल 14, 2021\nसिंहगड आणि मी एप्रिल 8, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://anandghare2.wordpress.com/2010/09/17/%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B5-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A5%A8/", "date_download": "2021-12-05T08:09:46Z", "digest": "sha1:OADYB47HROFGRSSWJWTD4JFPSSQPWDJJ", "length": 19761, "nlines": 132, "source_domain": "anandghare2.wordpress.com", "title": "गणेशोत्सव आणि पर्यावरण – २ | निवडक आनंदघन", "raw_content": "\nआजीचे घड्याळ (कालगणना) (3)\nकला आणि कलाकार (6)\nराणीचे शहर लंडन (6)\nबोलू ऐसे बोल (11)\nविज्ञान आणि तंत्रज्ञान (86)\nचीन चिनी चायनीज (5)\nसाहित्य आणि साहित्यिक (20)\nविठ्ठला तू वेडा कुंभार (6)\nगणेशोत्सव आणि पर्यावरण – २\nगणेशोत्सवाच्या सुमारास वर्तमानपत्रे आणि टेलिव्हिजन या दोन्ही माध्यमांवर पर्यावरण या विषयावर एवढे विचारमंथन चालू असूनसुध्दा त्याचा म्हणावा तेवढा परिणाम प्रत्यक्षात कां दिसत नाही या वर्षीचे चित्र पूर्वीपेक्षा फारसे वेगळे का दिसत नाही या वर्षीचे चित्र पूर्वीपेक्षा फारसे वेगळे का दिसत नाही या प्रश्नाच्या उत्तराची सुरुवात स्वतःपासून केलेली चांगली. मी स्वतः तरी या वर्षी काय मोठे वेगळे केले या प्रश्नाच्या उत्तराची सुरुवात स्वतःपासून केलेली चांगली. मी स्वतः तरी या वर्षी काय मोठे वेगळे केले हा प्रश्न कोणीही विचारेलच. तर या गणेशोत्सवात मी काय केले ते आधीच सांगतो.\nमाझ्या घरच्या देव्हा-यात इतर देवतांसोबत गणपतीची पिटुकली धातूची मूर्ती आहे. लाकूड, दगड, सिरॅमिक, कांच, प्लॅस्टिक वगैरे विविध पदार्थापासून तयार केलेल्या गजाननाच्या कितीतरी सुरेख प्रतिमा आम्हाला कोणी कोणी भेटवस्तू म्हणून दिलेल्या आहेत. त्या घरात जिकडे तिकडे दिसतात, पण त्यांची कधी पूजा होत नाही. तरीही गणेशोत्सवासाठी मी एक वीतभर उंचीची मातीची मूर्ती दरवर्षासारखी आणली, तिची पांच दिवस पूजा अर्चा केली आणि तिचे जलाशयात विसर्जन केले. नेहमीप्रमाणेच एक थर्मोकोलचे मखरही त्यासाठी आणले होते. म्हणजे थोडक्यात मी कांहीच वेगळे केले नाही. आता यापासून पर्यावरणाचे किती नुकसान झाले तेही पाहू.\nज्या तळ्यात आमच्या गणपतीचे विसर्जन केले त्याची लांबी, रुंदी व खोली यांवरून गणित मांडले तर त्याचे घनफळ त्या मूर्तीच्या घनफळाच्या निदान पन्नास साठ लाख पटीने इतके येते. त्या तलावाच्या तळाशी जमलेल्या गाळात मी फक्त ओंजळभर मातीची भर टाकली. वा-याबरोबर उडून येणारी धूळ आणि पाण्याच्या ओघळांबरोबर येणारे मातीचे कण कदाचित काही क्षणात एवढी भर टाकीत असतील. माझ्या गणेशमूर्तीची माती दुरून कोठून तरी आली होती एवढेच. पुले, पाने वगैरेंचे निर्माल्य एका वेगळ्या कुंडात जमा करण्याची व्यवस्था महानगरपालिकेने केलेली होती. ती कांही तळ्यात पडली नाहीत. थर्मोकोलच्या मखराचे सारे भाग सुटे करून व व्यवस्थित कागदात गुंडाळून मी माळ्यावर ठेऊन दिले. त्याचा उपयोग पुढील वर्षी करता येईल. त्यामुळे या वर्षी तरी त्याचा पर्यावरणाला उपसर्ग झाला नाही.\nदोन तीन वर्षानंतर कधी तरी ते मखर जीर्ण झाले किंवा जुनाट दिसायला लागले तर मी ते टाकून देईनच, पण ते कांही रस्त्यावर फेकणार नाही. घरातल्या इतर कच-याबरोबर ते महापालिकेच्या कच-याच्या गाडीत जाईल आणि त्याची यथायोग्य विल्हेवाट लागेल. एकादा खड्डा बुजवण्याच्या कामी आल्यास ते जमीनीखाली गाडले जाईल किंवा इन्सिनरेटरमध्ये जळून नष्ट होईल. पर्यावरणाला त्याच्यापासून कांही पीडा होण्याची शक्यता फार कमी आहे. मुळात थर्मोकोलला पर्यावरणाचा शत्रू असे तरी कां मानतात हवेबरोबर किंवा पाण्याबरोबर त्याचा संयोग होत नाही, ते विरघळत नाही, कुजत नाही, त्याला बुरशी येत नाही की कीड लागत नाही. त्यामुळे त्याचे नैसर्गिकरीत्या विघटन होत नाही. अर्थातच त्यामुळे ते पर्यावरणाला प्रत्यक्षरीत्या प्रदूषित करतही नाही. मात्र त्याच्या टिकाऊपणाच्या गुणामुळे ते सांचत जाते, गटारे व नाले यांत पडल्यास त्यातून होणा-या पाण्याच्या प्रवाहाला अडथळा येतो आणि त्यामुळे ते तुंबलेले पाणी इतरत्र पसरते. हा धोका त्यापासून आहे. थर्मोकोलचा हलकेपणा, टिकाऊपणा आणि धक्के सहन करण्याचा गुणधर्म यामुळे ते पॅकिंगसाठी मोठ्या प्रमाणात वापरले जाते. टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन वगैरे पासून ते मोबाईल फोन आणि कॅमेरा यापर्यंत विविध उपकरणांबरोबर माझ्या घरात आलेल्या आणि मी कच-यात टाकून दिलेल्या थर्मोकोलच्या ठोकळ्यांचे आकारमान मखरातून वापरल्या गेलेल्या थर्मोकोलच्या शीट्सच्या दहापट तरी असेल.\nजळल्यावर त्यातून कर्बद्विप्राणील वायू आणि ऊष्णता निर्माण होऊन ते पर्यावरणाचा नाश करतील असे कोणी म्हणतील आणि त्यात किंचितसे तथ्य आहे. पण ते कितपत आहे हेसुध्दा पहायला हवे. कर्बद्विप्राणील वायू आणि ऊष्णता या गोष्टी ज्वलनांच्या ��र्व प्रक्रियांमध्ये मध्ये निर्माण होत असतात. एक मखर जाळून त्या जेवढ्या प्रमाणात उत्पन्न होतील त्याच्या कित्येक पटीने त्या रोज तीन्ही त्रिकाळ आपल्या स्वयंपाकघरात निर्माण होत असतात. पूजा आणि आरती करतांना लावलेल्या निरांजन, समई, उदबत्ती, कापूर वगैरेंच्या ज्वलनातूनसुध्दा पर्यावरणाचे प्रदूषण होतच असते पण त्याचे प्रमाण अत्यल्प असते. आपले अन्न शिजवण्यात ज्वलन होतेच पण पचलेल्या अन्नाचे मंद ज्वलन आपल्या शरीरात होत असते. चमचाभर तुपाचे ज्वलन निरांजनाच्या ज्योतीत होऊन त्यातून जेवढा कार्बन डायॉक्साईड वायू बाहेर पडेल तेवढाच वायू आणि तेवढीच ऊष्णता ते चमचाभर तूप खाल्यानंतर आपल्या शरीरातून बाहेर पडेल. आपण आरती केल्यामुळे पर्यावरण दूषित केल्याबद्दल जर कोणाला अपराधीपणा वाटत असेल तर त्याने वाटल्यास त्या दिवशी भातावर चमचाभर तूप घेऊ नये.\nथोडक्यात सांगायचे झाल्यास आपल्या रोजच्या जीवनात आपण पर्यावरणाचे जितके प्रदूषण करत असतो त्या मानाने व्यक्तिगत पातळीवर गणेशोत्सवात केले गेलेले प्रदूषण अगदी नगण्य होते यामुळेच ते थांबवावे असे कोणाला प्रकर्षाने वाटले नाही तर त्यात फारसे वावगे नाही.\nFiled under: गणपती, धार्मिक, विवेचन |\n« गणेशोत्सव आणि पर्यावरण गणेशोत्सव आणि पर्यावरण – ३ »\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nगुणवत्ता, दर्जा, स्तर, प्रत …… आणि क्वालिटी\nयंत्रे तयार करणारी यंत्रे नोव्हेंबर 11, 2021\nशाश्वत ऊर्जा ऑक्टोबर 20, 2021\nवातावरणामधील हवेचा दाब ऑक्टोबर 7, 2021\nतेथे कर माझे जुळती – भाग १९ – माझ्या आत्या सप्टेंबर 27, 2021\nओझोन आणि हीलियम सप्टेंबर 16, 2021\nप्लॅस्टिक – ब्रह्मराक्षस की बागुलबोवा \nगॅलीलिओ आणि विज्ञान (सायन्स) ऑगस्ट 10, 2021\nकोपरनिकसचे संशोधन – सूर्यमालिका जुलै 29, 2021\nजुगाड पुराण जुलै 22, 2021\nएक धामधुमीचा दिवस (११ जुलै २००६) जुलै 11, 2021\nप्राचीन काळातील भारताची विज्ञानामधील प्रगति जून 29, 2021\nपरतलो मातृभूमीला मे 31, 2021\nइंद्र देवा रे देवा …. मे 25, 2021\nभगवान श्रीपरशुराम मे 14, 2021\nशून्याचा शोध मे 10, 2021\nपुण्याचा स्वाइनफ्ल्यू २००९ एप्रिल 14, 2021\nसिंहगड आणि मी एप्रिल 8, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/lifestyle/health-news-drinking-tulsi-water-everyday-good-for-health-rp-628016.html", "date_download": "2021-12-05T08:53:05Z", "digest": "sha1:BKP3HK62HFPVZTEU53D2O4YOMZHVVHP4", "length": 8325, "nlines": 81, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Winter Health : थंडीच्या दिवसात पाण्यात फक्त ही एक गोष्ट घालून प्या, अनेक आजार राहतील कोसो दूर – News18 लोकमत", "raw_content": "\nWinter Health : थंडीच्या दिवसात पाण्यात फक्त ही एक गोष्ट घालून प्या, अनेक आजार राहतील कोसो दूर\nWinter Health : थंडीच्या दिवसात पाण्यात फक्त ही एक गोष्ट घालून प्या, अनेक आजार राहतील कोसो दूर\nBenefits of drinking Tulsi water : सर्दी आणि घसा खवखवण्याच्या समस्येवरही मात करता येते. पोटाशी संबंधित कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास तुळशीचं पाणी प्यायल्यानं त्यावर गुण येतो.\nमुंबई, 08 नोव्हेंबर : आज आम्ही तुम्हाला तुळशीचं पाणी पिण्याचं फायदे सांगणार आहोत. हिंदू धर्मात तुळशीची पूजा केली जाते. परंतु, तुम्हाला माहिती आहे का की, तुळस आपल्याला अनेक आजारांपासून दूर ठेवू शकते. हिवाळ्यात तुळशीचं छोटंसं रोपटंही आरोग्यासाठी चांगले फायदे देऊ शकतं. याच्या नियमित सेवनानं केवळ सर्दी-खोकलाच नाही तर, पचनाच्या समस्यांमध्येही (Benefits of drinking Tulsi water) आराम मिळतो. तुळशीचं पाणी आरोग्यासाठी विशेष का आहे आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. अबरार मुलतानी यांनी झी न्यूजला दिलेल्या माहितीनुसार, 'रोज तुळशीच्या पानांचं सेवन केल्यानं शरीरातील अपायकारक घटक निघून जातात. यासोबतच, तुळशीमुळं शरीराचं तापमानही नियंत्रणात राहतं. तुळशीच्या पानांचं सेवन केल्यानं स्थूलपणाही कमी होतो. तसंच वाईट कोलेस्टेरॉल वाढत नाही. हिवाळ्यात तुळस आहे फायदेशीर आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, हिवाळ्यात (Winter) हळद (Turmeric) आणि तुळशीची (Tulsi) पानं उकळून त्याचा काढा करून प्यायल्यानं रोगप्रतिकारक शक्ती तर मजबूत होतेच. शिवाय, सर्दी आणि घसा खवखवण्याच्या समस्येवरही मात करता येते. पोटाशी संबंधित कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास तुळशीचं पाणी प्यायल्यानं त्यावर गुण येतो. अशा प्रकारे तयार करा तुळशीचा वापर 1. आम्लपित्त होत असेल तर, दररोज 2 ते 3 तुळशीची पानं चावून खावीत. 2. नारळपाणी, तुळशीची पानं आणि लिंबाचा रस मिसळून पिता येईल. 3. तुळस रोजच्या चहात किंवा कोणत्याही काढ्यामध्ये मिसळल्यानं इतर फायद्यांसोबत पचनासही मदत होते. हे वाचा - पाकिस्तानी नौदलाचा भारतीय मच्छीमारांच्या बोटवर बेछूट गोळीबार, ठाण्यातील मच्छीमाराचा मृत्यू रिकाम्या पोटी तुळशीचे पाणी पिण्याचे आश्चर्यकारक फायदे याच्या सेवनाने व्हायरल इन्फेक्शन (Viral Infection) बर्‍याच प्रमाणात टाळता येतं. तुळशीचं पाणी प्यायल्यानं सर्दी आणि घसादुखीपासून आराम मिळतो. मधुमेहाच्या रुग्णांची तुळशीचं सेवन केल्यास साखरेची पातळी नियंत्रणात राहील. हे वाचा - शारीरिक संबंधांदरम्यान आला हार्टअटॅक, एका चुकीमुळे गेला असता महिलेचा जीव शरीरातून विषारी पदार्थ बाहेर काढून टाकले जातात. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. पचनाशी संबंधित समस्या दूर राहतात. बद्धकोष्ठता आणि लूज मोशनच्या समस्येपासून आराम मिळतो. (सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)\nWinter Health : थंडीच्या दिवसात पाण्यात फक्त ही एक गोष्ट घालून प्या, अनेक आजार राहतील कोसो दूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1240564", "date_download": "2021-12-05T08:34:17Z", "digest": "sha1:D7BP4SABFQJ5HHTPYH7TGJWHIBZ2Z57X", "length": 2126, "nlines": 40, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"वालुका शिल्प\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"वालुका शिल्प\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०२:३७, २३ मार्च २०१४ ची आवृत्ती\n४९ बाइट्सची भर घातली , ७ वर्षांपूर्वी\n०६:१०, ७ एप्रिल २०१३ ची आवृत्ती (संपादन)\nEmausBot (चर्चा | योगदान)\n०२:३७, २३ मार्च २०१४ ची नवीनतम आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nअभय नातू (चर्चा | योगदान)\nस्विकृती अधिकारी, तांत्रिक प्रचालक, प्रचालक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/node/44667/backlinks", "date_download": "2021-12-05T07:42:21Z", "digest": "sha1:PHYUYF5CUZGFB3HWLDHXOUH2YUHMFM2L", "length": 6006, "nlines": 120, "source_domain": "misalpav.com", "title": "Pages that link to दोसतार - २१ | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nमिपा दिवाळी अंक २०२१\nमिसळपाव दिवाळी अंक २०२१\nअनुक्रमणिका - दिवाळी अंक २०२१\nसध्या 12 सदस्य हजर आहेत.\nनमस्कार, आज पर्यन्त नोंदणी केलेल्या सर्व नवीन सदस्यांचे खाते सक्रिय करण्यात आले आहे. सदस्य नोंदणी केल्यावर, ईमेल आला नसल्यास किंवा सदस्य होताना काहीही अडचण येत असल्यास कृपया admin@misalpav.com या पत्यावर संपर्क स��धावा.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.thosprahar.com/pandharpur-municipal-corporation-chief-aniket-manorkar-transferred-on-promotion-deputy-commissioner-to-be-appointed-in-mumbai/", "date_download": "2021-12-05T08:22:10Z", "digest": "sha1:CFC5EUJZP2MSJ2S7PB2H33JA3D4C6E5F", "length": 11364, "nlines": 105, "source_domain": "www.thosprahar.com", "title": "पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांची पदोन्नतीवर बदली : मुंबई मध्ये होणार उपायुक्‍त - ThosPrahar News | Thos Nirbhid Marathi Batmya", "raw_content": "\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nवस्त्रहरणाच्या सीन शूटिंग नंतर ढसाढसा रडली द्रौपदी..पहा काय होत कारण..\nघाबरू नका हे आहेत उपाय आणि उपचार..\nअमळनेर: दामिनी पथकाचे मुंदडा विद्यालयात समुपदेशन..सर्व शाळांना देणार भेट..\nअमळनेर: एकतास येथे पिक नियोजनाची जलमिञांची गावसभा संपन्न..\nअमळनेर: सोनू भटू चौधरी यांची जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी व अंमळनेर तालुकाध्यक्ष छोटू रमेश चौधरी यांची निवड..\nमुख्यपेज/Pandharpur/पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांची पदोन्नतीवर बदली : मुंबई मध्ये होणार उपायुक्‍त\nपंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांची पदोन्नतीवर बदली : मुंबई मध्ये होणार उपायुक्‍त\nपंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांची पदोन्नतीवर बदली : मुंबई मध्ये होणार उपायुक्‍त\nपंढरपूर : पंढरपूर मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांची पदोन्नतीवर बद���ी झाली आहे . सोमवार पासून ते मुंबई येथे नगरपालिका प्रशासन संचालनालय ( वरळी ) उपायुक्त म्हणून पदभार पाहतील. नपा मुख्याधिकारी श्रेणी-1 वरून मुख्याधिकारी निवडश्रेणी अशी त्यांची पदोन्नती गेल्या दोन दिवसापूर्वी जाहीर झाली होती त्यानुसार आज नगर विकास मंत्रालयाने या सर्व निवडश्रेणी मुख्य अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर केल्या यामध्ये श्री मानोरकर यांना मुंबई येथे संधी देण्यात आली आहे.गेल्या दोन वर्षांमध्ये मानोरकर यांनी कोरोना महामारी च्या कालावधीमध्ये उल्लेखनिय कार्य केले . तसेच त्यांच्या कालावधीमध्ये नामसंकीर्तन सभागृहाचे काम मोठ्या प्रमाणात मार्गी लागले आणि निधीही प्राप्त झाला प्रतिकात्मक आषाढी यात्रेच्या निर्बंधामध्ये त्यांनी प्रभावी काम केले कोकण- दोन विभागातील बदली झाल्यानंतर त्यांना आता उपायुक्त पदावर काम करण्याची संधी मिळणार आहे .पंढरपूर मुख्याधिकारी म्हणून अरविंद माळी आणि महेश रोकडे यांची नावे चर्चेत आहेत\nपंढरीत अवैद्य वाळूच्या वाहनासह आरोपीवर पोलिसांची कारवाई\nस्टेट बँकेच्या कॅशियर खिडकीतून चोरट्यांनी दाखवली हात की सफाई\nपत्रकार सुरक्षा समितीची पंढरपूर येथे बैठक – आंदोलने तीव्र करण्याचा निर्धार\nसरकोली ग्रामस्थांच्यावतीने युवा उद्योजक अभिजीत पाटील यांचा सत्कार शेतकऱ्यांशी संवाद व शेतकऱ्यांनी सांगितल्या उसाच्या अडचणी\nसरकोली ग्रामस्थांच्यावतीने युवा उद्योजक अभिजीत पाटील यांचा सत्कार शेतकऱ्यांशी संवाद व शेतकऱ्यांनी सांगितल्या उसाच्या अडचणी\nभीमशक्ती चौकात संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजन संपन्न\nठोसप्रहार न्यूज अँप डाउनलोड करा\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nअमळनेर : माईंड पार्लर मधील फलक, लोकांच्या चर्चेला उधाण…\nशशी थरूर यांचा 6 महिला खासदारांसोबत सेल्फी व्हायरल… कप्शनमुळे वादात..मागितली माफी…\nधक्कादायक: भाऊ झाला वैरी..अल्पवयीन बहिणीवरच केला भावांनी सतत बलात्कार..अल्पवयीन बहिणीवरच केला भावांनी सतत बलात्कार..गरोदर राहिल्यानंतर घटना उघडकीस..\nमहत्वाचे..पुरुषांच्या दाढी मुळे महिलांना जावे लागत आहे “या”आजाराला सामोरे..\nअमळनेर:अजून दोन तरुणी नेल्या पळऊन..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.ghagharacha.com/", "date_download": "2021-12-05T08:09:30Z", "digest": "sha1:INSXSKV535VXJU47FWRIDCI2E74ZZYED", "length": 6243, "nlines": 51, "source_domain": "www.ghagharacha.com", "title": "Gha Gharacha – नियोजनामागचे प्रयोजन", "raw_content": "\nदिवाळी स्वच्छता मोहीम २०१८\nकोणत्याही सुट्ट्यात कुठे जायचं आणि काय पहायचं हा एक मोठा प्रश्न असतो. पण खरं सांगायचं तर त्याचं उत्तर तितकंसं अवघड नसतं. ठिकाण किंवा वेळ ह्या संपुर्ण लेख वाचण्यासाठी\nडिशवाॅशरचा वापर: परवा आपण भांड्यांच्या स्वच्छतेबद्दल बोलत होतो. भांड्यांची स्वच्छता म्हणजे स्वयंपाकघराच्या आवराआवरीमधला ‘बॉटलनेक’ आहे असं मला वाटतं. पाश्चिमात्य देशांमध्ये खूप पूर्वीपासून डिशवाॅशरचा वापर सुरु संपुर्ण लेख वाचण्यासाठी\nमाझ्या सासूबाई आम्हा मुलांपैकी कुणाशीही बोलत असल्या की त्यांना दुसऱ्या कुणाचातरी फोन यायचा आणि मग सगळ्यांशीच अर्धवट बोलणं व्हायचं. त्यामुळे त्यांनी माझ्याशी, माझ्या दोन नणंदांशी, संपुर्ण लेख वाचण्यासाठी\nमाझी आई बऱ्याचदा एक अस्सल मराठवाडी म्हण वापरते, ‘असल ते इटवा अन नसल ते भेटवा’. खरंतर हा मानवी स्वभावच आहे असं मला वाटतं. ऑफिसमध्ये बसून संपुर्ण लेख वाचण्यासाठी\nपरवा मी स्वयंपाकघराच्या आवराआवरी विषयी बोलले होते. स्वयंपाकघराची आवराआवर करतानाचा मोठ्ठा टप्पा म्हणजे भांड्यांची स्वच्छता. त्याबद्दल अधिक लिहाल का असं मला काही जणांनी विचारलं. घरातल्या संपुर्ण लेख वाचण्यासाठी\nप्रवासापूर्वीची तयारी – भाग १\nपरदेशी प्रवासाला निघालं की काय काय तयारी करायची, सोबत काय न्यायचं आणि काय नाही हा खूप पुढचा भाग झाला पण मुळात ट्र��प कशी प्लान करायची संपुर्ण लेख वाचण्यासाठी\nपहिले (दोन ) परदेश प्रवास\nमाझे पहिले दोन परदेश प्रवास हे जरा नाट्यमय होते. मी दहावीत असताना आम्ही ६ जणी शाळेतल्या मैत्रिणी लंडनला गेलो होतो. साधारण १७-१८ दिवसांचा दौरा होता. संपुर्ण लेख वाचण्यासाठी\nआपण अनेक बदलांचे साक्षीदार असतो.. अगदी आपल्या नकळतपणे.. पूर्वी आजी चुलीवरती स्वयंपाक करायची मग हळूहळू स्टोव्ह वापरायला सुरुवात झाली. त्यानंतर आई दोन बर्नरची शेगडी वापरायला संपुर्ण लेख वाचण्यासाठी\nडिश वॉशर खरेदी : भाग दुसरा\nमागच्या भागात आपण डिश वॉशरच्या खरेदीबद्दल बोलत होतो. डिश वॉशर विकत घेताना आपण जेव्हा तुलना करतअसतो तेव्हा साधारणपणे खालील गोष्टी लक्षात घ्याव्यात : १. संपुर्ण लेख वाचण्यासाठी\nगेल्या दीड दोन वर्षापासून माझ्या सासूबाई, डिश वॉशर घे म्हणून मागे लागल्या होत्या. गेल्यावर्षीपासून त्यांनीसुद्धा डिश वॉशर वापरायला सुरुवात केली. परंतू, कामावर असणाऱ्या मावशींना काढून संपुर्ण लेख वाचण्यासाठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:User_nn", "date_download": "2021-12-05T09:19:04Z", "digest": "sha1:YP4HBQKQQDN2FBRZ4QQEH2DBXCLFELIC", "length": 8045, "nlines": 268, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पृष्ठाचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nसांगकाम्या: 88 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:q6548305\nr2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: kk:Санат:User nn\nसांगकाम्याने वाढविले: pdc:Kategorie:Benutzer nn\nसांगकाम्याने वाढविले: li:Categorie:Gebroeker nn\nसांगकाम्याने बदलले: lad:Kateggoría:User nn\nसांगकाम्याने वाढविले: ik:Category:User nn\nसांगकाम्याने वाढविले: mt:Kategorija:Utenti nn\nसांगकाम्याने बदलले: lad:Kateggoría:User nn\nसांगकाम्याने वाढविले: br:Rummad:Implijerien nn\nसांगकाम्याने काढले: br:Rummad:Implijer nn\nसांगकाम्याने वाढविले: an:Categoría:Usuario nn\nसांगकाम्याने वाढविले: gv:Ronney:Ymmydeyr nn\nसांगकाम्याने वाढविले: arz:تصنيف:مستخدم nn\nसांगकाम्याने वाढविले: hif:Category:User nn\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/transport-minister-anil-parab-announced-salary-hike-for-msrtc-employees/", "date_download": "2021-12-05T08:39:15Z", "digest": "sha1:DH2W7ZMNKB7C4TV7MM7YNRIP45MAQC5U", "length": 7984, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "एसटी कामगारांचा पगारवाढ तर केला मात्र तरीही...", "raw_content": "\nटांझानियातून आलेल्यांच्या संपर्कातील व्यक्तींची मुंबई पालिकेकडून तपासणी\nलाठ्या-काठ्या ही ���ाजपची संस्कृती; युपीतील ‘त्या’ घटनेवरून वडेट्टीवारांची टीका\nआरोग्यमंत्र्यांची माहिती, देशात नव्या व्हेरिएंटने बाधित रुग्णसंख्या ५ वर\nसाहित्य संमेलनात वास्तविक स्थितीवर भाष्य केलं जातंय याचं समाधान-सचिन सावंत\nराज्यभरात राबवणार ‘समुद्र किनारा स्वच्छता मोहीम’, अमित ठाकरेंनी केले सहभागी होण्याचे आवाहन\nपाकिस्तान नसता तर यांनी आपले अपयश कुणावर लादले असते; कॉंग्रेसचा योगींवर निशाना\nएसटी कामगारांचा पगारवाढ तर केला मात्र तरीही…\nएसटी कामगारांचा पगारवाढ तर केला मात्र तरीही…\nमुंबई: एसटी कर्मचाऱ्यांच्या संपप्रकरणी सह्याद्री अतिथीगृह येथे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab), एसटीचे अधिकारी, आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar), सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) व एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाची बुधवारी बैठक झाली. त्यानंतर मूळ वेतनात वाढ करण्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी जाहीर केले आहे.\nविविध श्रेणीतील कर्मचाऱ्यांना साधारण ४१ टक्क्यांपर्यंत वेतनवाढ देण्यात येणार आहे. एसटीच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ असल्याचे परब यांनी सांगितले. याशिवाय वेळेवर वेतन, प्रोत्साहन भत्ता देण्याचे आश्वासनही शासनाने दिले. मात्र या पगारवाढीमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर अतिरिक्त भार पडणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. महिन्याला ६० कोटी रुपये इतका भार राज्य सरकारच्या तिजोरीवर येणार आहे.\nराज्यसरकारच्या तिजोरीवर अतिरिक्त भार पडणार असला तरी देखील एसटी कामगारांच्या पगारवाढीवर सरकारने निर्णय घेतला आहे. असे असले तरी देखील एसटी कामगारांच्या संघटनांना समाधान झालेले दिसत नाही. या संघटना विलीनीकरणाच्या भूमिकेवर ठाम आहेत. सरकारच्या निर्णयाबाबत चर्चा करून गुरुवारी संपाबाबत भूमिका स्पष्ट करणार असल्याचे कर्मचारी संघटनांच्या नेत्यांनी सांगितले आहे.\n‘स्टीव्ह स्मिथने मैदानात जास्त ढवळाढवळ करू नये’\nपरमबीर सिंग मुंबईत परतले आणि म्हणाले….\nदिल्ली कॅपिटल्सकडून शिखर धवनला डच्चू आणि श्रेयश अय्यरला\nमोदींच्या हस्ते आज आशियातील सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमिपूजन\n परमबीर सिंग अखेर सहा महिन्यांनी मुंबईत परतले\nटांझानियातून आलेल्यांच्या संपर्कातील व्यक्तींची मुंबई पालिकेकडून तपासणी\nलाठ्या-काठ्या ही भाजपची संस्कृती; यु��ीतील ‘त्या’ घटनेवरून वडेट्टीवारांची टीका\nआरोग्यमंत्र्यांची माहिती, देशात नव्या व्हेरिएंटने बाधित रुग्णसंख्या ५ वर\nटांझानियातून आलेल्यांच्या संपर्कातील व्यक्तींची मुंबई पालिकेकडून तपासणी\nलाठ्या-काठ्या ही भाजपची संस्कृती; युपीतील ‘त्या’ घटनेवरून वडेट्टीवारांची टीका\nआरोग्यमंत्र्यांची माहिती, देशात नव्या व्हेरिएंटने बाधित रुग्णसंख्या ५ वर\nसाहित्य संमेलनात वास्तविक स्थितीवर भाष्य केलं जातंय याचं समाधान-सचिन सावंत\nराज्यभरात राबवणार ‘समुद्र किनारा स्वच्छता मोहीम’, अमित ठाकरेंनी केले सहभागी होण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.paklim.org/vocabular/how-to-pronounce-itinerant/", "date_download": "2021-12-05T07:24:37Z", "digest": "sha1:RRSYAIQ3NYDCJKUAYW4CM76C2AEMAKZR", "length": 23591, "nlines": 101, "source_domain": "mr.paklim.org", "title": "प्रवासाचा प्रवास कसा करावा २०२०", "raw_content": "\nप्रवासाचा प्रवास कसा करावा\nप्रवासाचा प्रवास कसा करावा\nकोणताही गोंधळ होणार नाही याची खात्री करण्यासाठी मी ते फोर-टाय आणि फोर्ट लिहा.\nतरीही, आपण इतर उत्तरांवरून पाहू शकता याबद्दल काही मतभेद आहेत. येथे काय आहे\nयाबद्दल मरियम-वेबस्टर म्हणावे लागेल\nforte एन. ; Ȯfȯrt; अर्थ 2 सहसा ȯफ्र-एट किंवा फॅर-एट किंवा ȯफर-टē is असतो\nतलवार किंवा फॉइल ब्लेडचा तो भाग जो मध्य आणि रिकामा यांच्या दरम्यान आहे आणि ते ब्लेडचा सर्वात मजबूत भाग आहे\nपरंतु, परंतु, परंतु याचा अर्थ असा की आपण चुकीचे आहात, चुकीचे, चुकीचे\nइतके वेगवान नाही, बब्बा. मेगावॅट पुढे म्हणते (माझा खाण):\nआपण फोर्टे कसे उच्चारता\nफोर्टे मध्ये आमच्याकडे फ्रेंच भाषेचा शब्द आहे जो त्याच्या \"सशक्त बिंदू\" अर्थाने पूर्णपणे समाधानकारक उच्चारण नाही. वापर लेखकांनी ig ȯfȯr-ˌtā \\ आणि \\ ȯfȯr-tē den ला नाकारले आहे कारण ते इटालियन-व्युत्पन्न किल्ल्याचा प्रभाव प्रतिबिंबित करतात. त्यांचे शिफारस केलेले उच्चारण \\ ˈfȯrt \\, तथापि, एकतर फ्रेंच प्रतिबिंबित करीत नाही: फ्रेंच हा शब्द ले फोर्ट लिहीतात आणि इंग्रजी प्रमाणेच जास्त उच्चारतात. म्हणूनच आपण आपली निवड निवडू शकता हे जाणून घेत की कोठेतरी कोणालाही आपण निवडलेले प्रकार आवडणार नाहीत. तथापि, सर्व मानक आहेत. ब्रिटीश इंग्रजीमध्ये \\ ȯfȯ-ˌtā \\ आणि \\ ˈfȯt \\ वर्चस्व; American ȯfȯr-ˌtā \\ आणि \\ fȯr-ˈtā हे बहुधा अमेरिकन इंग्रजीतील वारंवार उच्चारले जाणारे उच्चारण आहेत.\nतर आपण सर्वजण हे शोषून घेऊ शकता. :)\nफोर्टे कसे उच्चारले पाहिजे यावर लोक एकमत नसतात. आत्तापर्यंत उत्तरे किल्ल्याकडे झुकत आहेत, जरी त्वरित देखील सामान्य आहे.\nमी यूएस मध्ये राहतो आणि निशुल्क म्हणत मोठा झालो.\nफोर्ट | केंब्रिज इंग्रजी शब्दकोशात अर्थ\nसह ऑडिओ उदाहरणे देते\nजसे ब्रिटिश उच्चार आणि\nदोघांसाठी अमेरिकन ऑडिओ नमुने आहेत\nफोर्टे | ऑक्सफोर्ड शब्दकोषांद्वारे इंग्रजीत फोर्टे ची व्याख्या\nएका व्यक्तीसह दोन ऑडिओ उदाहरणे दिली जातात\nआणि दुसरा आवाज अधिक आवडतो\nऑनलाईन एटिमोलॉजी डिक्शनरी द्वारा मूळचा आणि किल्ल्याचा अर्थ\nआम्हाला शब्दाचा हा इतिहास देतो.\nफोर्टे (एन.) १4040०, ​​किल्ला, फ्रेंच किल्ल्याचा \"मजबूत बिंदू (तलवार ब्लेडचा)\", \"मध्य फ्रेंच किल्ल्याचा\" किल्ला, किल्ला \"(किल्ला पहा). म्हणजे \"एखाद्या व्यक्तीचा मजबूत बिंदू, ज्यामध्ये एक श्रेष्ठ आहे,\" म्हणजे 1680 चे. अंतिम-ई- जोडलेले 18 सी. इटालियन फोर्टेच्या अनुकरणात \"मजबूत\".\nई नंतर जोडले गेल्याने किल्ला हा मूळ उच्चार होता असे दिसते. म्हणून मी हे पाहू शकतो की बरेच लोक त्यास अनुकूल का आहेत. तथापि माझा असा विचार आहे की कोश किंवा किल्ल्यासाठी एकतर स्वीकार्य आहे कारण शब्दकोषांमध्ये दोन्ही समाविष्ट आहेत. बहुधा लोक वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळे उच्चार वापरत गेले जसे वेळ गेला आणि आता दोघेही सामान्य आहेत.\nफोर्टे या शब्दाला दोन रूपे आहेत आणि दोन रूपे आहेत. म्हणून हा शब्द उच्चारण्याचा कोणताही योग्य मार्ग नाही. शब्दकोष सामान्यत: पसंतीच्या क्रमानुसार उच्चारांची यादी करेल.\nफ्रेंच उच्चारण / fört / त्यानुसार होते\n, फ्रेंच किल्ला पासून \"मजबूत बिंदू (तलवार ब्लेड च्या)\", मिडल फ्रेंच पासून\n). म्हणजे \"एखाद्या व्यक्तीचा मजबूत बिंदू, ज्यामध्ये एक श्रेष्ठ आहे,\" म्हणजे 1680 चे. अंतिम-ई- जोडलेले 18 सी.\nलॅटिन किल्ल्यांमधील आहे - मजबूत. संगीताच्या निर्देशांमध्ये याचा अर्थ \"मोठ्याने, मोठ्याने\" इटालियन फोर्टे पासून, शब्दशः \"मजबूत\", लॅटिन फोर्टिस मधील \"स्ट्रॉंग\" (पहा\n). पियानोला विरोध केला.\nआपण इटालियन उच्चारण वापरू इच्छित असल्यास, \"टेल-टेट\" आपण हे करू शकता. या शब्दाचे एकापेक्षा जास्त अचूक उच्चारण आहे. IPA:\nपीबीः इटालियन \"फोर्टेपियानो\" (नंतर \"पियानोफोर्टे\" आणि आता फक्त \"पियानो\" लहान केला आहे) म्हणजे \"स्ट्रॉब-कमकुवत\" किंवा अधिक रूपक म्हणजे \"जोरात-मऊ\". 1700 च्य��� दशकात या इन्स्ट्रुमेंटला हे नाव देण्यात आले कारण ते पहिले कीबोर्ड साधन आहे ज्यात बोटांच्या दाबांच्या वेगवेगळ्या स्तरांच्या किल्लीवर विविध प्रकारचे आवाज वाढवणे आवश्यक होते. दुस words्या शब्दांत, पियानोवर मी वेगवेगळ्या प्रमाणात बळासह कळा दाबू शकतो आणि नोट्स किती मोठ्याने बाहेर येतात हे बदलते. या जोरदार-मऊ वैशिष्ट्याने हार्पीसकोर्ड (जो बोटांचा दबाव कितीही असो किंवा कितीही वापरला तरी त्याचा जोर बदलू शकत नाही) आणि अवयव (जे बोटांचे दाब नव्हे तर थांबे वापरुन केवळ लाइटनेस बदलू शकतो) या दोन्हीपासून लवकर फोरपियानो वेगळे करते. .\nमी दोन शब्दरचनांसह \"फोर्टे\" (मजबूत दाव्याप्रमाणे) कधीच उच्चारणार नाही, परंतु गार्नर परिस्थितीबद्दल आनंदी असला तरी वास्तववादी आहे.\n“फोर्टे (= एखाद्या व्यक्तीचा भक्कम बिंदू) फार पूर्वी किल्ल्यासारख्या एका अक्षरासह उच्चारला जावा असा विचार केला जात आहे. कारण हा शब्द मूळचा फ्रेंच आहे (ज्यामध्ये किल्ल्याचा अर्थ “मजबूत,” भ्रष्टपणे स्त्रीलिंगी प्रत्येकाने बनलेला आहे) आणि म्हणून उच्चारला जातो. परंतु एएमईचे बहुतेक स्पीकर्स दोन-अक्षरीकरण आवृत्ती (/ फॉर-टय /) वापरतात, बहुधा इटालियन फोर्टेच्या प्रभावाखाली, दोन वायदा शब्द जो मोठ्या आवाजात वाजविण्यास किंवा गाण्यासाठी संगीत संगीताचा उल्लेख करतात. जरी दोन शब्द उच्चारात वेगळे ठेवले तर ते बरे झाले असते, परंतु तसे झाले नाही — आणि द्वि-अक्षराची आवृत्ती यापुढे दोषी ठरविली जाऊ शकत नाही. निषेधाचे उच्चारण / फॉर-टय / आणि -e वर तीव्र उच्चारणचा अधूनमधून वापर करणे म्हणजे काय याचा निषेध केला जाऊ शकतो.\nकडून उतारा: ब्रायन गार्नर \"गार्नरचा आधुनिक इंग्रजी वापर.\" आयबुक\nगार्नरचा आधुनिक इंग्रजी वापर\nआपण म्हणता की आपण \"अनेक भिन्न प्रकारे\" उच्चारलेले ऐकले आहे. मला फक्त दोन जणांविषयी माहिती आहे: एक चुकीचे आहे, दुसरे बरोबर आहे, आणि चुकीचे फक्त एक पूर्णपणे पराभूत झाले आहे.\n[FORT]. द. हा शब्द 'सामर्थ्य' या फ्रेंच शब्दापासून घेतला गेला आहे, ज्याची स्त्रीलिंग समाप्ती आहे (सर्व रोमान्स भाषेच्या संज्ञा मध्ये सामान्यतः भिन्न अंत: marked e फ्रेंच मध्ये चिन्हांकित केलेले असते, स्पॅनिश मध्ये इ.), म्हणून फ्रेंच म्हणतात\nma forte [FORT] e शांत आहे. मोठी मदत, मला माहित आहे, परंतु गोंधळ कसा घसरतो हे दर्शविण्यास ते मदत करते.\nआता इटालियन भाषेत एक लोकप्रिय कर्ज शब्द आहे, जो शीट संगीतावर अगदी सामान्य आहे, फोर्टे, जो एक विशेषण आहे आणि ज्याचा अर्थ 'मजबूत' आहे, [[-TAY]] म्हणून उच्चारला जातो. म्हणून जेव्हा आम्ही म्हणतो की ते माझे फाईट आहे, तेव्हा आम्ही म्हणत असतो की 'तो माझा बलवान आहे' - खरोखर बरोबर नाही. ई मूक असलेला हा माझा किल्ला आहे (e). तीच माझी शक्ती आहे.\nइंग्रजी लोनवर्ड म्हणून ते कायमचे असले पाहिजे, ज्यातून ते घेतलेले आहे त्या इटालियनच्या अगदी जवळ आहे; ब्रिटिश इंग्रजीमध्ये बरेचदा मजबूत 'आर' हरवते - एफएडब्ल्यू-टॅ. मी काही अमेरिकन लोकांना TAY साठी बोलताना ऐकले आहेत, संभाव्यतः या शब्दाच्या \"परदेशी\" उत्पत्तीवर प्रकाश टाकण्यासाठी, परंतु अमेरिकन उच्चारातही ते चुकीचे आहे. दुसरे काहीही - फॉर, फॉर-टी (40), टी-एचएच - हे अगदी सोपे आहे.\nसंपादित करा: मी काही उत्तरे पाहिली आहेत की दावा केला आहे की \"ताकद\" किंवा \"स्पेशलिटी\" या अर्थाने फोर्टे हे इटालियन नसून फ्रेंच कडून घेतले गेले आहे आणि म्हणूनच त्यांना फॉरट उच्चारले जाते. मी या भावनेचे व्युत्पन्न नाकारू शकत नाही, परंतु \"तो नेहमीच त्याचा बलवान होता\" सारख्या बोलण्यातून मी माझ्या आयुष्यात कधीच ऐकला नव्हता आणि मी बीबीसी प्रस्तुतकर्ते आणि सामान्य सांस्कृतिक वैशिष्ट्यपूर्ण प्रमुखांचा समावेश आहे. ज्यांना मी काही ओळखतो. \"किल्लेवजा वाडा\" प्रमाणे गडाशी झालेला गोंधळ थोडा हास्यास्पद वाटेल.\nइंग्रजी शब्द फोर्टे, ज्याचा अर्थ \"स्पेशलिटी\" किंवा \"स्ट्रॉन्ग पॉईंट,\" उच्चारला जात नाही \"फॉर-टे.\" समजले हा \"किल्ला\" म्हणून उच्चारला जातो. इटेलियन शब्द फोरटे हा संगीताच्या संकेतामध्ये वापरला जातो व तो \"फॉर-टय\" म्हणून उच्चारला जातो आणि तो संगीतकाराला मोठ्याने वाजविण्यास सूचवितो: \"ती त्वचेची बासरी वाजवते आणि तिचा फोर्ट [किल्ले] फोर्टे [फॉर-टे] खेळत आहे.\" ते पहा. आणि मला ते चकित करू नका, \"फॉर-टेटला दुसरे प्राधान्य म्हणून सूचीबद्ध केले आहे.\" हे दुसरे कारण आहेः ते प्रथम नाही\nअमेरिकन इंग्रजीमध्ये - जिथे हा अगदी दुर्मीळ शब्द आहे - मी नेहमी हा शब्द फॉर-टेटमध्ये ऐकला आहे. हे \"किल्ल्या\" प्रमाणेच उच्चारलेले आहे, कोणालाही अर्थ समजणार नाही.\nहे \"विशिष्ट क्षमता\" चे समानार्थी शब्द आहे, आणि एक फ्रेंच शब्द म्हणून ओळखला जातो आणि \"फ्रेंच नियम\" च्या अंदाजे शब्दात उच्चारला जातो.\nमूळ भाषेच्या आधारे काही शब्द वापरुन अमेरिकन लोक अशा शब्दांचा उच्चार करत असतात की ते शब्दलेखनाच्या आधारावर “लोकॅलायझिंग” करतात (जसे यूके इंग्रजी बिलेटसह गठितपणे बोलतात, तर अमेरिकन ते फिल-ले म्हणतात म्हणून). अर्थात, अशा गोष्टींमध्ये सातत्य कधीच मिळू शकत नाही, म्हणून आम्ही “कूपे” (दोन सीटर स्पोर्टी कार) कोंबडीच्या कोप सारखीच घोषित करतो, आणि केओओ-वेतन नाही…\nमला \"फोर्टी\" हा शब्द अनेक मार्गांनी उच्चारण्यात आला आहे. हा शब्द उच्चारण्याचा वास्तविक योग्य मार्ग कोणता आहे\nहा शब्द फ्रेंच भाषेतून घेण्यात आला होता आणि त्याचा अर्थ “सामर्थ्य” आहे जसा “संगीत हा माझा पुरावा आहे.” अशाच प्रकारे अंतिम “ई” वाजविला ​​जात नाही. हा शब्द योग्यरित्या उच्चारला गेला जणू तो \"किल्ला\" नसून \"फॉरेट\" आहे.\nही चूक बर्‍याचदा केली जाते कारण बहुतेक लोकांनी संगीतमय संकेतातील इटालियन शब्द \"फोर्टे\" लिहिलेला पाहिला आहे, जिथे तो खरोखर \"फॉर-टे\" म्हणून उच्चारला जातो आणि त्याचा अर्थ \"भक्कम किंवा मोठा आहे.\"\nहे अवलंबून आहे. हा शब्द इटालियन भाषेत आला आहे आणि त्याचा अर्थ “मजबूत, मजबूत बिंदू, जोरात” आहे. आपण इटालियन बोलत असल्यास, हे अंदाजे [तेरासाठी] उच्चारले जाते. इंग्रजीमध्ये, सुशिक्षित लोक सहसा इटालियन भाषेच्या जवळ काहीतरी अवलंब करतात, अशा प्रकारे हे उच्चारण्याचा मानक मार्ग आहे.\nएखादी अक्षरे वापरुन जर कोणी “किल्ला” म्हणत असेल तर ते इंग्रजी (किंवा फ्रेंच) चे नियम वापरत आहेत आणि 'ई' गप्प आहेत.\nवर पोस्ट केले ११-०९-२०२०\nआद्याक्षरे कशी स्वाक्षरी करावीPS4ux लावतात कसेमीडिया लायब्ररी रीफ्रेश कसे करावेस्विच किंवा आपला अहंकार कसा बदलावाजावा मध्ये अँटीव्हायरस सॉफ्टवेअर कसे बनवायचेस्पॅनिशमध्ये एप्रिल मुर्ख कसे म्हणायचेफ्रेंच मध्ये मिक्स कसे म्हणायचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/world/connection-to-the-peasant-movement-sikh-for-justices-plot-against-india-donation-to-the-united-nations-nrvk-102053/", "date_download": "2021-12-05T08:04:31Z", "digest": "sha1:MQZV57VFAFSOG2BMMB2Z2WFBLNMEFQP3", "length": 13901, "nlines": 185, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "खळबळजनक खुलासा | शेतकरी आंदोलनाशी कनेक्शन - शीख फॉर जस्टिसचा भारताविरोधात कट; संयुक्त राष्ट्राला देणगी | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, डिसेंबर ०५, २०२१\nरोज पेरू खाल्ल्याने थांबतो म्हातारपणाचा प्रभाव, पोटही होईल सपाट; जाणून घ्या योग्य व��ळ आणि खाण्याची पद्धत\nसुट्टी देण्यास नकार दिल्याने त्रिपुरा स्टेट रायफल्सच्या जवानाने केली फायरिंग सुरू, दोन जेसीओंचा मृत्यू\n रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज Mega Block नाही; टेन्शन न घेता करा विनासायास प्रवास\nसई ताम्हणकरला IMDB च्या top 10 stars मध्ये मिळालं मानाचं स्थान\n विमानातच मांजरीला करत होती ब्रेस्टफीड, सर्वांनी थांबवण्याचा केला प्रयत्न पण महिलेने सगळ्यांकडे केलं दुर्लक्ष\nहॉट कपडे नाही, महिलांच्या या सवयी पुरुषांना वाटतात सेक्सी\nRoad Broken : १.१६ कोटींचा रस्ता आमदाराने फोडला उद्घाटनाचा नारळ, रस्त्यालाच पडला खड्डा\nखळबळजनक खुलासाशेतकरी आंदोलनाशी कनेक्शन – शीख फॉर जस्टिसचा भारताविरोधात कट; संयुक्त राष्ट्राला देणगी\nशीख समुदायाकडून 13 लाख डॉलर देणगी देण्याचा संकल्प आहे. जेणेकरून संयुक्त राष्ट्र संघाकडून चौकशी आयोगाची स्थापना केली जाईल. या आयोगाकडून भारतात आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांविरोधात देशद्रोह आणि हिंसाचाराच्या आरोपांची चौकशी करेल, असे अमेरिकेत राहणारे गुरपतवंत सिंग यांनी सांगितले.\nलंडन : भारतात बंदी असलेल्या खलिस्तान समर्थक गट शीख फॉर जस्टिसबाबत मोठा खुलासा झाल्याने खळबळ उडाली आहे. संयुक्त राष्ट्र संघाला शीख फॉर जस्टिस या संघटनेकडून 10 हजार डॉलर (जवळपास सात लाख) देणगी देण्यात आली आहे.\nदिल्ली सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाविरोधात झालेल्या अत्याचाराविरोधात चौकशी करण्यासाठी शीख फॉर जस्टिसकडून दबाव टाकला जात असल्याची चर्चा आहे. देणगीबाबतच्या वृत्ताला संयुक्त राष्ट्र संघाच्या मानवाधिकाराचे उच्चायुक्तांनीही दुजोरा दिला आहे. आम्हाला एक मार्च रोजी शीख फॉर जस्टिसशी संबंधित असलेल्यांकडून 10 हजार डॉलरची ऑनलाइन देणगी मिळाली आहे. ज्या संस्था, संघटनांवर संयुक्त राष्ट्र संघाने बंदी घातली नाही, अशा संघटना, संस्थांकडून देणगी स्वीकारली जात असल्याचे ते म्हणाले.\nदरम्यान, शीख समुदायाकडून 13 लाख डॉलर देणगी देण्याचा संकल्प आहे. जेणेकरून संयुक्त राष्ट्र संघाकडून चौकशी आयोगाची स्थापना केली जाईल. या आयोगाकडून भारतात आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांविरोधात देशद्रोह आणि हिंसाचाराच्या आरोपांची चौकशी करेल, असे अमेरिकेत राहणारे गुरपतवंत सिंग यांनी सांगितले.\nभारत सरकारने खलिस्तान समर्थक गुरपतवंत सिंगला दहशतवादी घोषित केले आहे. गुर���तवंत सिंग हा शीख फॉर जस्टिस संघटनेचा महासचिव आहे. खलिस्तानच्या मुद्यावर गुरपतवंत सिंग जनमत घेत आहे. त्याने सांगितले की, संयुक्त राष्ट्राने आतापर्यंत चौकशी आयोगाची स्थापना केली नसल्याची माहिती आहे. मात्र, आम्ही हे संपूर्ण प्रकरण संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकारासाठी असलेल्या उच्चायुक्त कार्यालयाद्वारे उचलण्याचा प्रयत्न करत आहोत.\nताजमहाल हे पूर्वी शिवमंदिर होते; भाजप आमदाराने तोडले अकलेचे तारे\nNavarashtra Women Achievers Awards 2021‘नवराष्ट्र’च्या माध्यमातून देशाचे प्रश्न जोमाने मांडून जनतेचा आवाज बुलंद ठेवा - प्रियंका चतुर्वेदी\nTaporya Dolyat song Out‘टपोऱ्या डोळ्यात’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला, प्रतिक लाड आणि सोनाली दळवी यांची दिसली लव्हेबल केमिस्ट्री\nSahitya Sammelanसाहित्य संमेलन प्रत्येकाला आपलं वाटेल अशी व्यवस्था - हेमंत टकले\nSahitya SammelanVideo - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात\nRadhe Shyam New Song OutVideo- ‘राधे श्याम’ चित्रपटातलं ‘आशिकी आ गई’ गाणं रिलीज, प्रभास आणि पूजा हेगडेची दिसली रोमँटीक केमिस्ट्री\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nरविवार, डिसेंबर ०५, २०२१\nमुंबई महापालिकेतील सदस्य संख्या वाढल्याने मुंबईतील समस्या वेगाने सोडविण्यास मदत होईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.support.guntavnook.com/supertrend-ccidn", "date_download": "2021-12-05T08:00:52Z", "digest": "sha1:6NNO7GBUCBX4QIJUGBOTZTMM4TGAQVSI", "length": 3539, "nlines": 40, "source_domain": "www.support.guntavnook.com", "title": "SuperTrend CCI | PBP Support Centre", "raw_content": "\"गुंतवणूक कट्टा\" सपोर्ट सेंटर\nही एक पोझिशनल ट्रेडिंगची स्ट्रॅटेजी आहे. या स्ट्रॅटेजीमध्ये \"डेली\" टाईमफ्रेमवर काम करणे अपेक्षित आहे.\n(इंट्राडेसाठ��ची स्ट्रॅटेजी वेगळी आहे. ती शिकण्यासाठी येथे क्लिक करा)\nसुपरट्रेंड CCI स्ट्रॅटेजीचे नियम\nसर्वप्रथम ट्रेडिंगव्ह्यु वेबसाईटवर जाऊन आपल्याला हवा तो स्टॉक सिलेक्ट करा\n(ट्रेडिंगव्ह्यु वेबसाईट कशी वापरावी हे शिकण्यासाठी येथे क्लिक करुन आपला फ्री ट्रेनिंग सेशन अटेंड करा)\nआपण निवडलेल्या स्टॉकची \"डेली टाईमफ्रेम\" सिलेक्ट करा\nइंडिकेटर्समध्ये जाऊन \"SuperTrend\" हा इंडिकेटर सिलेक्ट करा\nइंडिकेटर्समध्ये जाऊन \"CCI\" हा इंडिकेटर सिलेक्ट करा\nदोन्ही इंडिकेटर्सची सेटिंग्स जशी आहेत तशीच ठेवा\nशेअरची किंमत जेव्हा सुपरट्रेंड लाईनच्या वर असेल आणि CCI इंडिकेटर -100 या लेव्हलवरुन वरती फिरत असेल तेव्हा आपण शेअर खरेदी करु शकतो.\nया पोझिशनमध्ये आपण 6% ते 8% टक्क्यांचे टारगेट ठेवु शकतो.\nया पोझिशनसाठी सुपरट्रेंड लाईन हा स्टॉप लॉस ठेवणे अतिशय आवश्यक आहे.\nशेअरची किंमत ज्या दिवशी सुपरट्रेंड लाईनच्या खाली बंद होईल त्याच्या दुसर्‍या दिवशी आपण तो शेअर विकणे आवश्यक आहे.\nया स्ट्रॅटेजीचे सविस्तर ट्रेनिंग पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅनमध्ये दिलेले आहे. येथे क्लिक करुन तुम्ही ते ट्रेनिंग अटेंड करु शकता.\nपोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://maparishad.com/content/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A4%82-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4", "date_download": "2021-12-05T07:13:51Z", "digest": "sha1:WATZBIRK2KZP6BHLO4QQ6YNOILOQCSTB", "length": 15720, "nlines": 39, "source_domain": "maparishad.com", "title": "भाषेची मुळं लोकजीवनात! | मराठी अभ्यास परिषद", "raw_content": "\nHome » भाषेची मुळं लोकजीवनात\nआपली भाषा ही काही आपल्यापेक्षा कुणी वेगळी वस्तू नसते किंवा ती व्यवहाराचं निर्जीव साधन नसते. आपणच आपल्या जीवनातून तिला घडवत असतो. अनुभवाच्या बारीकसारीक अर्थछटा सुचवायला आपल्याला वेगवेगळे शब्द लागतात, आपल्या भोवतालची सर्व वस्तुजात त्यातल्या बारकाव्यांनिशी टिपण्यासाठी आपण नेमके शब्द शोधत असतो. उदाहरणार्थ, 'रवाळ', 'कणीदार', 'भरड', 'जाडसर' असे शब्द काही नुसत्या शब्द घडवणार्‍या सोसातून निर्माण झालेले नसतात. त्या पदार्थांचा नेमका गुणधर्म, पोत, स्पर्श, दृश्यरूप असं सगळं विचारात घेऊन ते भाषेत येतात आणि तो अर्थ समजून ते वापरले तर कृतीचं सार्थक होतं. नाहीतर 'आणि अमुक मिक्सीवर बारीक करून घ्यावं.' या सूचनेतून काय बोध होणार\nपण काळाच्���ा रेट्याची आणि माहितीप्रपाताची सबब सांगून आपणच नेमकेपणाला, योग्य पर्याय शोधण्याला तिलांजली देऊन काम भागवत असतो. मग सुरू होतं भाषेचं सपाटीकरण. प्रसारमाध्यमांच्या भाषेत, वृत्तपत्रीय लेखनात तर असे सरधोपट, मोघमपणाने वापरलेले शब्द जागोजाग भेटत राहतात. शब्दांचा असा अनादर करणारा ढिसाळ वापर वाचकांच्या लक्षात येत नाही असं नाही, पण वाचकच समजूतदारपणाने 'म्हणजे लेखकाला असं म्हणायचं असावं' अशी सूट देऊन टाकतो. कारण वाचकालाही बरंच काही वाचायचा रेटा असतोच.\nअलीकडेच एका वृत्तपत्रीय पुरवणीत असाच एक शब्द निरागसपणे चुकीच्या अर्थाने वापरलेला आढळला आणि भाषाअभ्यासक म्हणून या निमित्ताने मी लिहिती झाले.\nलेख आहे पिस्त्यांची शिफारस करणारा (सेहत के वास्ते, खाओ पिस्ते, शुभदा रानडे, लोकसत्ता पुरवणी, गुरुवार १९ नोव्हेंबर २००९). लेख मराठीतला, त्याविषयीची माहिती इंग्रजीतून घेतलेली असावी आणि शीर्षक हिंदी\nवजन घटवण्यासाठी आणि पोषक आहारमूल्यं मिळवण्यासाठी पिस्त्यांची बरीच शिफारस या लेखात केलेली आहे. त्यात पिस्त्यांची वर्गवारी 'सालं काढलेले' आणि 'सालीसकट' अशी केलेली आहे. डॉ० पेंटर यांनी सालं काढलेल्या आणि सालींसकट अशा दोन्ही प्रकारच्या पिस्त्यांचा अभ्यास केला. 'सालींसकट पिस्ते खायला दिले की पिस्ते ४५% कमी खाल्ले जातात कारण सालं काढण्यात वेळ जातो. तेच सालांशिवाय पिस्ते दिले तर जास्त प्रमाणात पिस्ते खाल्ले जातात.' वगैरे वगैरे.\nहे वाचून लक्षात आलं की लेखिकेला इथे 'साल' नसून 'टरफल' अभिप्रेत आहे. साल आणि टरफल ही दोन्ही आवरणं असली तरी त्या दोन्हींमध्ये खूप फरक आहे. हा फरक समजून न घेता लेखिकेनं 'टरफल' हा शब्द गावीही नसल्यासारखा सर्रास 'साल' या शब्दाचा उपयोग केला आहे. टरफल हा शब्द आणि त्याचा अर्थ उपयोग माहीत नसेल असे नाही, पण इंग्रजीतून घेतलेल्या माहितीचं मराठीकरण करताना शब्दांच्या निवडीबद्दल आळस केला गेला असावा. वास्तविक या लेखासोबत टरफलासहित पिस्त्यांचं ठळक चित्र आहे. साल म्हटलं काय, टरफल म्हटलं काय, लक्षात येतंय ना, असा दृष्टिकोन असला तरी पिस्त्याला अंगची सालही असतेच, आणि वर कठीण टरफल असतं. आपण टरफल काढून पिस्ते खातो, साल काढून नव्हे. वेगळे शब्द हे पदार्थाच्या भिन्न गुणधर्मासाठीच योजलेले असतात. साल हे फळांचं अंगचं आवरण असतं. उदा० चिकूची साल, केळ्याची ���ाल. ती फळाच्या गरालगत मऊ, नरम असते. ती सोलून किंवा साल काढण्याच्या यंत्रानं काढता येते. कच्च्या बटाट्याची साल आपण यंत्रानं सोलतो, उकडलेल्या बटाट्याची साल सहज सुटते, बदामाला अंगची साल असते, बदाम भिजवले की ती सोलता येते. तशीच पिस्त्यालाही असते, पण त्यावर जे कठीण आवरण असतं ते त्याचं टरफल; साल नव्हे. भुईमुगाच्या शेंगांच्या टरफलांबद्दलची लोकमान्य टिळकांच्या विद्यार्थिदशेतील गोष्ट प्रसिद्धच आहे. शेंगांमधले दाणे काढून मुलांनी टरफलं वर्गात टाकली होती, ती काही भाजलेल्या दाण्यांची सालं नव्हती.\nटरफलापेक्षा कठीण असेल ते कवच. बदामाचं कवच, ते फोडून निघते ती बदाम बी. पूजेत लागतात ते अख्खे बदाम, म्हणजे कवचासहित बदाम. नारळ, कवठ ही आणखी कठीण कवचांची फळं. साल आपण सोलतो, टरफल आपण काढतो आणि कवच फोडावंच लागतं. नारळाला बिचार्‍याला साल नसते. करवंटीपासून सुटलेली वाटी (ओल्या नारळाची किंवा सुक्या खोबर्‍याची) किसणीवर धरून किसली तर खाली पांढराशुभ्र कीस पडतो, आणि किसणीवर हातात राहते ती 'पाठ', साल नव्हे. या नारळाच्या नावांची गंमतही बघा. मानानं द्यायचं ते श्रीफल, पूजेसाठी असोला नारळ, पाणीवालं शहाळं, ओल्या खोबर्‍याचा तो नारळ आणि करवंटीपासून सुटून गोटा झाला की सुकं खोबरं (आणि 'सुकं'च, 'वाळलेलं' नव्हे.)\nआपल्या प्रदेशातलं हवामान, निसर्ग जे आपल्याला देतो, ज्या वनस्पती तिथे वाढतात त्या आपल्या आहाराचा भाग बनतात. ऋतुमान आणि पदार्थांचा गुणधर्म पाहून आपण त्यांचा आहारात वापर करतो, मग त्या गोष्टींना स्वतंत्र नाव देणं आलंच. नारळ हा एक प्रमुख घटक, म्हणून त्याच्या वेगवेगळ्या अवस्थांना वेगवेगळी नावं. पण ज्या हवामानात वाढणारं हे झाड नव्हे, तिथे त्या प्रदेशात तो आहाराचा भागही नव्हे. म्हणून त्या प्रदेशातल्या भाषेत नारळाला एवढी नावंही नाहीत. उदाहरणार्थ, उत्तरेत, हिंदीत ओल्या नारळाला, शहाळ्याला, सुक्या खोबर्‍याला वेगवेगळे शब्द नाहीतच. 'नारियल' या शब्दातच सगळं सामावतं. यापेक्षा वेगळी गंमत मल्याळी भाषेत दिसते. मल्याळममध्ये नारळाला 'नालिगेरम्' आणि शहाळ्याला 'एळनीर' म्हणतात. पण सुके खोबरे हा आहाराचा भाग नसल्यामुळे त्याला शब्द नाही. गरजच पडली तर 'कोपरा' म्हणून काम भागवलं जातं. पण तो मल्याळममधला शब्द नव्हे. या एकाच वस्तूची कालमानानुसार पक्व झालेली तीन वेगवेगळी रूपं आणि त्यासा���ी वेगवेगळे शब्द, मला वाटतं, फक्त मराठीतच दिसतात.\nफळ म्हटलं की त्यात बी आलीच. (बिनबियांची द्राक्षं आणि बिनबियांची पपई सोडून देऊ.) त्यांना सरसकट बिया म्हटलं जात असलं तरी काही फळं मात्र आपलं स्वत्व आणि सत्त्व वेगळं राखतात. चिकू, जांभूळ, पेरू यांच्या त्या बिया, पण आंब्याची मात्र बाठ किंवा कोय; फणसाची आठळी आणि चिंचेचा चिंचोका.\nउसाला बिचार्‍याला बीच नाही, त्याच्या पेराशी असतात 'डोळे'. तिथूनच तो रुजतो आणि उसाला खालीवर असतात शेंडे-बुडखे. एखाद्या गोष्टीला शेंडा बुडखा नसणं हा वाक्प्रचार त्या उसावरूनच आलेला आहे. उसाच्या तळाचा भाग तो बुडखा आणि वरचा तो शेंडा. हा आगापिछा ज्या गोष्टीला नाही तिच्यावर विश्वास कसा ठेवणार\nभाषेचा बुडखा, भाषेची मुळं तर परंपरेत, लोकजीवनात, संस्कृतीत खोलवर रुजलेली असतात. त्यांच्यातून सत्त्व घेऊनच मोकळ्या वातावरणात तिला नव्या आविष्काराचे नवे शेंडे, धुमारे, फुटत असतात, विस्तारत असतात. एवढ्यासाठीच भाषेकडे 'डोळस' दृष्टीनं पाहायला हवं. तरच भाषेची गोडी चाखता येईल.\nसुप्रिया, 61/14 एरंडवणे, प्रभात रोड, 14वी गल्ली\nइन्कमटॅक्स ऑफिसजवळ, पुणे 411 004\nपुढील विषयासंबंधीचे लेखन 'भाषा आणि जीवन'ला हवे आहे :\nमराठी, अन्य देशीविदेशी भाषा, भाषांची तुलना (शब्दघटना, रचनावैशिष्ट्ये, इ०), भाषाविज्ञान, भाषांतर, शैली (व्यवहारातील व साहित्यातील)...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.dailykesari.com/tag/airlines/", "date_download": "2021-12-05T08:11:16Z", "digest": "sha1:OUQABTPSUS3NNGKXS6I43SEBG7KYREEK", "length": 4832, "nlines": 118, "source_domain": "www.dailykesari.com", "title": "airlines Archives - Kesari", "raw_content": "\nभारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याविषयी निर्णय जाहीर\nएजाजच्या विक्रमाला भारताचे चोख उत्तर\nलेखकांनी समाजासाठी लढाई करावी\nअंदमान : भारताने जपलेले एक सुंदर गुपित\nपरत फिरा रे घराकडे आपुल्या\nया दिवाळीत उडवा ‘सीड्स क्रॅकर्स’\nएखाद्या विश्वस्त संस्थेने अखंडपणे 139 वर्षे चालवलेले ‘केसरी’ हे सार्‍या भारतातील एकमेव वृत्तपत्र आहे. ‘केसरी’ची ही खडतर पण व्रतस्थ वाटचाल, भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवावी, अशी आहे. ही केवळ एका मराठी वृत्तपत्राच्या कामगिरीची कहाणी नव्हे तर हा भारताच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पुनर्जीवनाचा 139 वर्षांचा इतिहास आहे. लोकमान्यांचा केसरी तीन शतकांचा साक्षीदार राहिला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE", "date_download": "2021-12-05T07:48:37Z", "digest": "sha1:Z6L5DO2MHIWD6JAMMLWR6I4QQA576PY7", "length": 5592, "nlines": 120, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इंद्रनील सेनगुप्ता - विकिपीडिया", "raw_content": "\nइ.स. ११९९ - चालू\nइंद्रनील सेनगुप्ता (बंगाली: ইন্দ্রনীল সেনগুপ্ত) (जन्म: ८ सप्टेंबर १९७४) हे एक बंगाली चित्रपट, हिंदी टेलिव्हिजन अभिनेता व मॉडेल आहेत त्यांचे शिक्षण टोरॉंटो शहरात झाले. त्यांचे लग्न २ मार्च २००७ रोजी बरखा बिश्त सेनगुप्ता या मुलीशी झाले. मीरा (जन्म : २०११) ही त्यांची कन्या.\nइंद्रनील सेनगुप्ता यांची भूमिका असलेले हिंदी आणि बंगाली चित्रपट[संपादन]\nशुक्रिया टिल डेथ डू अस्‌ अपार्ट\nइ.स. १९७४ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ मे २०२१ रोजी २३:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/desh/president-ramnath-kovind-undergo-bypass-surgery-11893", "date_download": "2021-12-05T08:14:48Z", "digest": "sha1:DPJMUYWPK5DGBEHUQRY3ECACBCVQ4F6O", "length": 6792, "nlines": 48, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यावर होणार बायपास शस्त्रक्रिया", "raw_content": "\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यावर होणार बायपास शस्त्रक्रिया\nनवी दिल्ली: राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना दोन दिवसांपूर्वी छातीत दुखू लागल्याने दिल्लीतील आर्मी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. तर तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे रुग्णालयाने सांगितले. त्यानंतर आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यासाठी त्यांना दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) येथे रुग्णालयात हलविण्यात आले आहे. 27 मार्चला आर्मी (आर अँड आर) रुग्णालयात आरोग्य झालेल्या तपासणीनंतर त्यांना एम्स रुग्णालयात हलविण्यात आले. (President Ramnath Kovind to undergo bypass surgery)\nदिल्लीच्या उपराज्यपालांना व्यापक अधिकार देणारे विधेयक राष्ट्रपतींकडून मंजूर\n'भारताचे राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांच्या तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना बायपास शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला आहे. ही प्रक्रिया आज (ता.30) होणार आहे.त्याचबरोबर \"राष्ट्रपतींची प्रकृती स्थिर असून ते एम्समधील तज्ञांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहेत,\" असे रुग्णालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे. रूग्णालयातही राष्ट्रपती रामनाथ कोविंद प्रचंड सक्रिय असून त्यांची सर्व कामे ते करत आहेत. असेही सांगण्यात आले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नुकतीच आर्मी रुग्णालयातच लसीचा पहिला डोस घेतला होता. तर, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या आरोग्याची चौकशी केली होती. रामनाथ कोविंद यांच्या मुलाला फोन करून नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती घेत लवकरच बरे होण्याची सदिच्छा व्यक्त केली.\nदेशात वाढला कोरोनाचा विळखा; महाराष्ट्राची परिस्थिति चिंताजनक\nदरम्यान, केंद्र सरकारने गेल्या आठवड्यातच राज्यसभा आणि लोकसभेत राष्ट्रीय राजधानी राज्यक्षेत्र प्रदेश शासन (सुधारणा) विधेयक 2021 विधेयक मंजूर केले. त्यानंतर सरकारपेक्षा लेफ्टनंट गव्हर्नर (एलजी) यांना जास्त हक्क देणारे विधेयक रविवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजूर केले. यात सरकारपेक्षा दिल्लीच्या उपराज्यपालांना व्यापक अधिकार देण्यात आले आहेत. या विधेयकानुसार दिल्लीतील राज्य सरकारला कोणतीही कार्यकारी कारवाई करण्यापूर्वी उपराज्यपालांचे मत घेणे अनिवार्य करण्यात आले आहे.\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/aurangabad/getting-mumbai-even-easier-now-a602/", "date_download": "2021-12-05T07:47:21Z", "digest": "sha1:FODOWD3DIQF4LSQ6H25J6ANKPBYIWZAC", "length": 15382, "nlines": 140, "source_domain": "www.lokmat.com", "title": "मुंबईला जाणे आता अजून सोपे - Marathi News | Getting to Mumbai is even easier now | Latest aurangabad News at Lokmat.com", "raw_content": "\nरविवार ५ डिसेंबर २०२१\nकोरोना वायरस बातम्याभारत विरुद्ध न्यूझीलंड���ोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्डसओमायक्रॉनममता बॅनर्जीकंगना राणौतबीसीसीआयलोकमत डिजीटल इन्फ्लूअन्सर ॲवॉर्ड २०२१नवाब मलिक बिग बॉस मराठी\nमुंबईला जाणे आता अजून सोपे\nएअर इंडियापाठोपाठ आता इंडिगोनेही मुंबई-औरंगाबाद-मुंबई विमानसेवा सुरू करण्याची तयारी सुरू केली असून दि. १५ ऑक्टोबरपासून आठवड्यातून ४ दिवस हे विमान औरंगाबादहून उड्डाण घेणार आहे, अशी माहिती विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे यांनी दिली.\nमुंबईला जाणे आता अजून सोपे\nऔरंगाबाद : एअर इंडियापाठोपाठ आता इंडिगोनेही मुंबई-औरंगाबाद-मुंबईविमानसेवा सुरू करण्याची तयारी सुरू केली असून दि. १५ ऑक्टोबरपासून आठवड्यातून ४ दिवस हे विमान औरंगाबादहून उड्डाण घेणार आहे, अशी माहिती विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे यांनी दिली.\n१९ जूनपासून इंडिगोने सर्वप्रथम औरंगाबादहून दिल्लीसाठी विमानसेवा सुरु केली. त्यानंतर इंडिगोने १५ जुलैपासून हैद्राबादसाठी विमानसेवा सुरू केली. सप्टेंबरपासून औरंगाबादहून मुंबई विमानसेवा सुरु करण्याचे नियोजन इंडिगोने केले होते. परंतु स्लॉटच्या कारणावरून ही विमानसेवा सुरू होणे लांबणीवर पडले होते. मात्र आता ही प्रतिक्षा संपून दि. १५ ऑक्टोबरपासून इंडिगोचीही मंगळवार, गुरुवार, शनिवारी आणि रविवारी मुंबईसाठी विमानसेवा सुरू होत आहे.\nमुंबईहून दुपारी ११.३५ वाजता उड्डाण घेऊन दुपारी १२.३५ वाजता इंडिगोचे विमान औरंगाबादेत दाखल होईल. त्यानंतर दुपारी १.१० वाजता औरंगाबादहून उड्डाण घेईल आणि दुपारी २.१० वाजता हे विमान मुंबईत पोहोचेल.\nऔरंगाबादहून बंगळुरूसाठी विमानसेवा सुरु होण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी इंडिगोच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली जात आहे. किमान छोट्या विमानाद्वारे आठवड्यातून ३ दिवस ही विमानसेवा सुरु करण्याची मागणी केली आहे. लवकरच ही सेवा सुरु होईल, अशी आशा आहे.\n- सुनीत कोठारी, उद्योजक\nऔरंगाबाद :आता मनोरंजन क्षेत्रही अनलाॅक करा\nतुमचे मनोरंजन करण्यासाठी आम्ही आतुर आहोत. सगळे काही अनलॉक होत असताना आम्हाला विसरू नका. आता मनोरंजन क्षेत्रही अनलाॅक करा, असे आवाहन साऊंड असोसिएशन ऑफ औरंगाबादने शाॅर्टफिल्मच्या माध्यमातून राज्य व केंद्र शासनाला केले. ...\nमुंबई :आरेतल्या झाडांचे वर्षश्राद्ध\nMumbai Metro : पर्यावरण वाचवा, जीवन वाचवा ...\nमुंबई :मुंबई अग्निशमन दलात नवी��� भरतीसाठी परवानगी\nMumbai Fire Brigade : आयुक्तांनी नवीन भरतीवर लावण्यात आलेल्या निर्बंधापासून अग्निशमन खाते वगळण्यात मान्यता दिली आहे. ...\nमुंबई :पुन्हा पाऊस; मुंबई ढगाळ\nMumbai Monsoon : पाऊस पुन्हा एकदा परतला आहे. ...\nमुंबई :नेस्को कोविड सेंटर व नानावटी हॉस्पिटल टेलीमेडीसिनच्या माध्यमातून जोडा\nCovid News : रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमी होईल. ...\nऔरंगाबाद :कार्यकर्त्यांचा आधार होत्या पुष्पाताई....\nप्रसिद्ध विचारवंत, परखड समीक्षक आणि सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा भावे यांचे आणि औरंगाबदचे ऋणानुबंध होते. त्यांचे जाणे म्हणजे साहित्य, समाजकार्य या क्षेत्रात पोकळी निर्माण करणारे आहे. एक प्रेमळ, मृदू; परंतु वेळप्रसंगी तेवढेच कणखर आणि करारी व्यक्तिमत्त् ...\nऔरंगाबाद :महापालिका ट्रक टर्मिनलची जागा स्मार्ट सिटी बस डेपोला देणार; हालचालींना वेग, प्राथमिक चर्चा पूर्ण\nAurangabad Municipal Corporation: महापालिकेतर्फे बाजार समिती परिसरात आरक्षण तर टाकण्यात आले. मात्र, मागील १५ वर्षांत ट्रक टर्मिनल उभारले नाही. ...\nऔरंगाबाद :पेट लव्हर्स इकडे लक्ष द्या, महापालिकेचा परवाना नसेल तर श्वान होईल जप्त\n१५ हजार श्वानप्रेमी शहरात असून १ जानेवारी २०२२ पासून महापालिका नियमांची कठोर अंमलबजावणी होणार आहे ...\n विद्यापीठात १२० कोटींचा गैरव्यवहार, विधिमंडळाच्या आश्वासन समितीने केले स्पष्ट\nDr. Babasaheb Ambedkar Marathvada University News: विधिमंडळाच्या आश्वासन समितीने विद्यापीठात तत्कालीन कुलगुरू बी.ए. चोपडेंच्या कार्यकाळात १२० कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट केले आहे. ...\nऔरंगाबाद :दुचाकीस्वारांना वाचविताना ट्रक उलटला; नागरिकांची कॉल्डड्रिंक्सचे बॉक्स पळविण्यासाठी झुंबड\nमुंबई-नागपूर महामार्गावरील तीसगावच्या खवड्या डोंगराजवळ चालकाने दुचाकीवरील तिघांना वाचविले. ...\nऔरंगाबाद :शेतकऱ्यांचा खंडित वीज पुरवठा सुरळीत करा, अन्यथा कार्यालयात सर्प सोडणार\nकार्यालयात सर्प सोडून महावितरणच्या मुजोर अधिकाऱ्यांना सळोकीपळो करून सोडणार ...\nऔरंगाबाद :प्रेमविवाहानंतरही दुसऱ्या लग्नाची तयारी उघड; संतापलेल्या तरुणाने विवाहितेचा केला विनयभंग\nप्रेमविवाह असताना दुसऱ्यांदा बोहल्यावर चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधात छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र वि���ानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nAmit Shah To IPS Officers: 'खुशाल कारवाई करा, काळजी करू नका', अमित शहांचे आयपीएस अधिकाऱ्यांना आदेश\nOmicron CoronaVirus: 38 देशांत पसरला, एकाही मृत्यूची नोंद नाही; ओमायक्रॉनवर WHO चा मोठा दिलासा\n महाराष्ट्रात ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण सापडला\nAshwini Vaishnaw : रामायण एक्सप्रेससारखी कुराण, बायबल एक्सप्रेस धावणार का रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलं असं उत्तर\nElectric Car : मध्य प्रदेशातील विद्यार्थ्याने बनवली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार, अवघ्या 30 रुपयांत धावते 185 किमी\nOmicron Patient in Maharashtra: डोंबिवलीतील ओमायक्रॉनच्या रुग्णामध्ये सापडले हे एकच लक्षण; डॉक्टरकडे गेला आणि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/national/patriot-great-dr-babasaheb-ambedkar-who-going-east-british/", "date_download": "2021-12-05T08:46:53Z", "digest": "sha1:DN2DCMYIXEQERBY6VTMSF7VO6P3N7ZKW", "length": 33582, "nlines": 145, "source_domain": "www.lokmat.com", "title": "इंग्रजांच्या मायभूमीत जाऊन त्यांना ललकारणारे 'देशभक्त डॉ. बाबासाहेब' - Marathi News | The 'patriot great dr. babasaheb ambedkar' who is going to the east of the British | Latest national News at Lokmat.com", "raw_content": "\nरविवार ५ डिसेंबर २०२१\nकोरोना वायरस बातम्याभारत विरुद्ध न्यूझीलंडलोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्डसओमायक्रॉनममता बॅनर्जीकंगना राणौतबीसीसीआयलोकमत डिजीटल इन्फ्लूअन्सर ॲवॉर्ड २०२१नवाब मलिक बिग बॉस मराठी\nइंग्रजांच्या मायभूमीत जाऊन त्यांना ललकारणारे 'देशभक्त डॉ. बाबासाहेब'\nडॉ. बाबासाहेब मुळात मानवतावादी महापुरुष होते. त्यांना वाटत होते की, हिंदूंचा समान ‘पर्सनल लॉ’कायदा असला पाहिजे जेणेकरून समाजातील वाईट गोष्टींना प्रतिबंध होईल. हे तितकेच खरे की ‘हिंदू कोडबिल’ पास झाल्याने अस्पृश्यांचा किंवा दलितांचा काही प्रत्यक्ष फायदा होणार होता असे नाही. परंतु एक मानवतावादी महापुरुष ज्यांचे स्वत:चे आयुष्य समाजिक विषमतेच्या जात्यात भरडले गेले. हिंदू -कोडबिल बनवून निराधार स्त्रियांना सामाजिक न्याय मिळवून देऊ पाहत होते. त्यासाठी त्यांनी अथक परिश्रम केले होते.\nइंग्रजांच्या मायभूमीत जाऊन त्यांना ललकारणारे 'देशभक्त डॉ. बाबासाहेब'\nभारतातील सर्व राजकीय पुढारी इंग्रजांच्या गुलामगिरीविरुद्ध लढत होते. परंतु हिंदू धर्मात दलितांवर लादलेल्या सामाजिक आणि मानसिक गुलामगिरीविरुद्ध पाऊल उचलल्याचे धाडस करू शकत नव्हते. काही कट्टरपंथी हिंदू बाबासाहेबांचा ��ेहमीच विरोध करीत. हिंदू म्हणविणाऱ्या दलित वर्गाला पशूपेक्षाही हीन समजत होते. याचाच परिणाम असा झाला की, १३ आॅक्टोबर १९३५ साली नाशिक जिल्ह्यातील येवले या गावी भरलेल्या संमेलनात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घोषणा केली ‘मी हिंदू म्हणून जन्मलो खरा, मात्र हिंदू म्हणून मरणार नाही’. त्यांना पूर्ण खात्री पटली होती की, हिंदू धर्मात राहून त्यांच्या दलित-अस्पृश्य समाजाची प्रगती होणार नाही, म्हणून त्यांनी ही धर्मांतर करण्याची प्रतिज्ञा केली.\nकाही काँग्रेसी आणि हिंदू पुढाऱ्यांचा हा आरोप आहे की, गोलमेज परिषदेत लंडन येथे डॉ. आंबेडकरांनी भारताला स्वराज्य मिळवून देण्यासाठी वकिली न करता ते अस्पृश्यांच्याच हक्कासाठी लढत होते. त्यांचा हा आरोप तथ्यहीन आहे. त्यांना हे माहीत नसावे की गांधीजी ब्रिटिशांसमोर स्वराज्याची बाजू मांडताना जेव्हा लडखडत होते तेव्हा डॉ. आंबेडकरांनी अनुभवी सेनापतीप्रमाणे स्वत: लढ्याची सूत्रे सांभाळली आणि ब्रिटिश शासनाच्या सत्ताधाऱ्यांना गर्जून सांगितले की,‘जसे कोणत्याही संप्रदायाला दुसऱ्या संप्रदायावर दबाव टाकून गुलाम बनविण्याचा अधिकार नाही. तसेच कुण्या विदेशी सत्तेला दुसऱ्या देशावर आपली सत्ता गाजवून गुलाम ठेवण्याचा अधिकार नाही’ म्हणून ब्रिटिश सत्तेला हिंदुस्तानात हे कारण पुढे करून की हिंदुस्तान ’अजून स्वराज्य प्राप्तीसाठी सक्षम नाही’ हे निमित्त आता चालणार नाही. बालकाला कडेवर घेऊन फिरल्याने तो आपल्या पायावर कसा चालू शकेल म्हणून त्याला कडेवरून उतरवून स्वतंत्रपणे चालायचा अधिकार दिला गेला पाहिजे. अशाप्रकारे इंग्रजांच्या भूमीत जाऊन त्यांना ललकारणारे डॉ. आंबेडकर यांना कुणी निष्पक्ष व्यक्ती हे ऐकल्यावर म्हणू शकेल का की, डॉ. आंबेडकर हे गांधीजींपेक्षा कमी देशभक्त होते\nइंग्रजांच्या शासनकाळात बाबासाहेब व्हाईसरायच्या मंत्री-परिषदेत मजूरमंत्री होते. या काळात त्यांनी रोजगार विनियम केंद्र (एम्प्लॉयमेंट एक्स्चेंज) सुरू केले. मजूर आणि महिलांसाठी त्यांच्या हिताचे नियम बनविले. प्रसुतीरजा, पाळणाघराची व्यवस्था अशा सोयी प्रदान केल्या. समान वेतनाची शिफारस केली. ते जेव्हा स्वतंत्र भारताचे कायदामंत्री बनले तेव्हा स्त्रियांच्या अधिकारांची दखल घेऊन त्यांच्या रक्षणासाठी त्यांनी संसदेत ‘हिंदू कोड बिल’ आण���े. यामुळे स्त्रियांना पतीपासून घटस्फोट घेण्याचा अधिकार, निर्वाहासाठी पोटगी मिळण्याची व्यवस्था होती. हिंदू समाजात अनेक पत्नी ठेवण्याचे प्रावधान होते. बाबासाहेबांनी हे बंद केले. एक पत्नी असल्यावर दुसरी करण्यास मनाई केली. मनुवादी व्यवस्थेत पत्नीला मिळणाºया मजुरीवरही पतीचा हक्क होता. हे बंद केले. महिलांना संपत्तीचा अधिकार, आपल्या मर्जीनुसार विवाह करण्याचा अधिकार तसेच आंतरजातीय विवाहास अनुमती, अशा सुधारणा आणि अधिकार दिले. हिंदू कोडबिलासाठी बाबासाहेबांनी नेहरू मंत्रिमंडळाचा आणि संसद सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. त्यानंतर मात्र हे बिल तुकड्या-तुकड्यात पास करण्यात आले.\nडॉ. बाबासाहेब मुळात मानवतावादी महापुरुष होते. त्यांना वाटत होते की, हिंदूंचा समान ‘पर्सनल लॉ’कायदा असला पाहिजे जेणेकरून समाजातील वाईट गोष्टींना प्रतिबंध होईल. हे तितकेच खरे की ‘हिंदू कोडबिल’ पास झाल्याने अस्पृश्यांचा किंवा दलितांचा काही प्रत्यक्ष फायदा होणार होता असे नाही. परंतु एक मानवतावादी महापुरुष ज्यांचे स्वत:चे आयुष्य समाजिक विषमतेच्या जात्यात भरडले गेले. हिंदू -कोडबिल बनवून निराधार स्त्रियांना सामाजिक न्याय मिळवून देऊ पाहत होते. त्यासाठी त्यांनी अथक परिश्रम केले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाकाँग्रेस मंत्रिमंडळात घेण्याचा निर्णय हा एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नव्हता. सारा देश अचंबित होता की काँग्रेसवर टीका करणारे आणि गांधींना महात्मा मानण्यास नकार दणारे डॉ. आंबेडकर यांना भारत सरकारच्या मंत्रिमंडळात कसे घेण्यात आले. नंतर लक्षात आले की, सरदार पटेलांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना घटना समितीवर घेऊ नये म्हणून एडी-चोटीचा जोर लावला होता. नेहरू आणि पटेल दोघेही त्यांना आपला राजकीय शत्रू मानत होते. मात्र गांधीजींचे मत असे होते की, यावेळी डॉ. आंबेडकरांना मंत्रिमंडळात घेतल्याने एका दगडात दोन पक्षी मारता येतील. पहिला असा की भारताच्या संविधान निर्मितीसाठी डॉ. आंबेडकर यांच्यापेक्षा योग्य व्यक्ती दुसरी कुणीही नाही आणि दुसरा हा की अस्पृश्यांना हिंदूंपासून तोडण्यासाठी ते यशस्वी होऊ नयेत.\nकाँग्रेसजवळ अशी कोणीही व्यक्ती संविधानाची ज्ञाता नसल्यामुळे पंडित नेहरूंनी गांधीजींच्या प्रस्तावाचा स्वीकार केला. बाबासाहेबांना मंत्रिमंडळात स्वतं��्र भारताचे विधी मंत्री (कायदेमंत्री) आणि घटना समितीच्या (ड्राफ्टिंग कमेटी) मसुदा समितीचे अध्यक्षपद देण्यात आले.\nराजकारण आणि अर्थशास्त्राचे महापंडित डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सर्व राज्यपद्धतीच्या गुणदोषांचे जाणकार होते. या अनुभवाच्या आधारे लोकतांत्रिक राज्यप्रणालीला ते सर्वोत्कृष्ट मानत होते. भगवान बुद्ध त्यांचे आदर्श होते. आजच्या संसदीय लोकशाहीचे मूळ भगवान बुद्धांचा भिक्खूसंघ हा भारताच्या प्राचीन प्रजातंत्र राज्य प्रणालीने प्रभावित होता. ‘लोकांचे राज्य, लोकांच्या द्वारे, लोकांच्या कल्याणासाठी असणे सर्वांच्याच हिताचे आहे.’ भारताचे संविधान जगात सर्वश्रेष्ठ मानले जाते. डॉ. आंबेडकर सामाजिक आणि आर्थिक समस्यांचे समाधान न्यायपूर्णरीत्या व्हावे या मताचे होते. म्हणून २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेसमोर शेवटचे भाषण करताना ते म्हणाले होते की, आजपासून आम्ही राजकीय समानता प्राप्त केली आहे, मात्र सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या विषमता कायम आहे. ही विषमता लवकरात लवकर दूर करावी लागेल. अन्यथा विषमतेचे शिकार लोक लोकशाहीचा हा डोलारा उद्ध्वस्त करतील. आर्थिक-सामाजिक असमानता अतिशीघ्र दूर करावी या विचाराचे ते होते. म्हणून त्यांनी ही चेतावणी दिली.\nही गोष्ट अकल्पनीय वाटते की, भारताचे संविधान एका अशा व्यक्तीने लिहिले ज्याला त्याच्या जातीवरून या देशाने अस्पृश्य समजून त्यांचा पदोपदी अपमान केला. हे तेच भीमराव डॉ. आंबेडकर होते, ज्यांना संपूर्ण बडोदा राज्यात राहण्यासाठी एक खोलीसुद्धा कुणीच दिली नाही. त्यामुळे खुल्या आकाशाखाली (उघड्यावर) त्यांना रात्रभर अश्रू ढाळत बसावे लागले होते, तेही उपाशीपोटी. हे तेच आंबेडकर होते ज्यांना हिंदू धर्म शास्त्रांनी आणि त्याचे पालन करणाºया हिंदूंनी आजपर्यंत अस्पृश्य म्हणून त्यांचा प्रत्येक वेळी अनादर आणि अपमान केला.\nसंविधान निर्मितीचे अभूतपूर्व कार्य मोठ्या चिकाटीने आणि परिश्रमाने केल्याबद्दल भारतातील एकाही विद्यापीठाने त्यांचा सन्मान केला नाही. मात्र अशा प्रकारे संविधान निर्मितीचे अद्भूत कार्य करण्याबद्दल त्यांची ख्याती युरोप आणि अमेरिकेपर्यंत पोहोचली होती. तेव्हा अशा महान कार्याचा सन्मान करण्यासाठी कोलंबिया विद्यापीठाने डॉ. आंबेडकरांना एल.एल.डी. ही पदवी प्रदान करून त्यांचा यथोचित गौरव केला. भारतीय संविधानाने लोकतांत्रिक राज्यप्रणालीचा स्वीकार केला तरी त्या प्रणालीच्या भविष्याची चिंता बाबासाहेबांना अस्वस्थ करीत होती. समता, स्वातंत्र्य बंधुत्व या महान तत्त्वाच्या पायावर आमची लोकशाही उभी आहे. वर्णव्यवस्थेवर विश्वास ठेवणारे लोकशाहीच्या या मंदिराला धक्का पोहचवतील म्हणून लोकशाही जीवन प्रणालीच लोकशाहीला सुरक्षित ठेवू शकेल म्हणून त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला आणि हिंदूंनी सुद्धा भारतात त्यांचे जीवन आणि अस्तित्व कायम ठेवायचे असेल तर त्यांनीही बुद्धांच्या धम्माचा अंगीकार करावा असा सावध इशारा दिला. ‘बौद्ध धर्माच्या माध्यमानेच परस्परात समता, बंधुत्व आणि स्वतंत्रता यावर आधारित समाजाची पुनर्रचना केली पाहिजे, असे सुचविले.’ जर हिंदूंनी असे केले नाही तर वर्तमान परिस्थिती हिंदूंना छिन्न-भिन्न केल्याशिवाय राहणार नाही. हा इशारा लक्षात घेतला पाहिजे.\nटॅग्स :Dr. Babasaheb AmbedkarcongressMahatma Gandhiडॉ. बाबासाहेब आंबेडकरकाँग्रेसमहात्मा गांधी\nनवी मुंबई :Hathras Case: काँग्रेसतर्फे हाथरस घटनेचा निषेध; जुईनगरमध्ये तलावात केले आंदोलन\nमोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी ...\nमहाराष्ट्र :\"हाथरसप्रकरणी योगी सरकारची भूमिका संशयास्पद, प्रकरण दाबण्याचा प्रयत्न\"\nकाँग्रेस त्या पीडितेला व तिच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी संघर्ष करत असून हा लढा न्याय मिळेपर्यंत सुरूच राहिल, असेही थोरात म्हणाले. (Balasaheb Thorat, Congress) ...\nराजकारण :'या' तीन कायद्यांच्या माध्यमातून मोदी शेतकऱ्यांचा गळा कापत आहेत, राहुल गांधींचा हल्लाबोल\nया कायद्यांमुळे शेतकऱ्यांना दोनच पर्याय उपलब्ध असतील. ते म्हणजे, अडानी आणि अंबानी. आता आपणच सांगा, एक शेतकरी त्यांच्याशी लढू शकतो त्यांच्याशी बोलू शकतो मुळीच नाही, सर्व काही नष्ट होईल, असे राहुल गांधी म्हणाले. (Rahul Gandhi,Punjab ) ...\nऔरंगाबाद :हाथरस प्रकरणी काँग्रेसचे सत्याग्रह आंदोलन\nराज्यव्यापी आंदोलनांतर्गत औरंगाबादेत जिल्हा काँग्रेसतर्फे भडकल गेट येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन करून उत्तर प्रदेशातील हाथरस प्रकरणाकडे लक्ष वेधण्यात आले. ...\nरत्नागिरी :हाथरस दुर्घटनेविरोधात रत्नागिरी काँग्रेस कार्यकर्त्यांचे आंदोलन\nHathras Gangrape, Ratnagiri, congres andolan हाथरस (उत्तरप्रदेश) दुर्घटनेचा नि���ेध करून त्यातील पीडित मुलगी व तिच्या कुटुंबाला न्याय मिळावा, या मागणीसाठी रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे सोमवारी शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर ...\nकोल्हापूर :हाथरस घटनेच्या निषेधार्थ कांग्रेसतर्फे सत्याग्रह\nSatyagraha, Congress, protest, Hathras Gangrape , kolhapurnews उत्तरप्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील दलित तरुणीवर बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या केल्याच्या निषेधार्थ कोल्हापूर जिल्हा कॉग्रेस कमिटीच्या वतीने सोमवारी पापाची तिकटी येथील महात्मा गांधी यां ...\nराष्ट्रीय :‘ओमायक्रॉन’चा संसर्ग डेल्टाच्या तुलनेत अधिक; २५ वर्षाखालील लोक संक्रमित\nअमेरिकेतील तज्ज्ञ डॉ.आशिष झा यांचा इशारा, प्रथमत: ‘ओमायक्रॉन’ हा विषाणू डेल्टापेक्षा अधिक वेगाने पसरणारा आहे, असे दिसून येत आहे. किमान दक्षिण आफ्रिकेतील रुग्णसंख्येवरून तरी हाच निष्कर्ष निघतो. ...\nराष्ट्रीय :भारतात ओमायक्रॉनच्या धास्तीनं ‘वर्क फ्राॅम होम’ सुरूच राहण्याची दाट शक्यता\n२०१९मध्ये कोविड-१९ साथीचा उद्रेक झाल्यानंतर ‘वर्क फ्रॉम होम’ कार्यसंस्कृतीचा उदय झाला. आयटी क्षेत्रात ही कार्यसंस्कृती जोमात वाढली आणि रुजलीही ...\nराष्ट्रीय :रामायण एक्सप्रेससारखी कुराण, बायबल एक्सप्रेस धावणार का रेल्वेमंत्र्यांनी दिलं असं उत्तर\nAshwini Vaishnaw : प्रभू श्रीरामावर श्रद्धा असलेल्या भाविकांसाठी भारतीय रेल्वेने रामायण यात्रा एक्सप्रेस चालवली आहे ...\nराष्ट्रीय :रेल्वेचे खासगीकरण होणार की नाही रेल्वेमंत्र्यांचे '100 टक्के' स्पष्टीकरण\nIndian Railway Privatization: रेल्वेमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा शक्य आहेत. मात्र, अर्थव्यस्थेत रेल्वेची भागीदारी असेल त्यापूर्वी रेल्वेमध्येच सुधारणा होण्याची गरज आहे, असे रेल्वे मंत्र्यांनी स्पष्ट केले. ...\nराष्ट्रीय :भारतात किती लोक मास्क वापरतात\nCoronavirus : सर्वेक्षणादरम्यान असे आढळून आले आहे की, भारतातील केवळ 2 टक्के लोकांनी हे मान्य केले आहे की, त्यांच्या भागात, शहर किंवा जिल्ह्यातील लोक मास्क वापरतात. ...\nराष्ट्रीय :ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे निधन\nVinod Dua : विनोद दुआ यांनी दूरदर्शन आणि एनडीटीव्ही इंडियामध्ये दीर्घकाळ काम केले होते. 1996 मध्ये त्यांना रामनाथ गोएंका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहार���ष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nAmit Shah To IPS Officers: 'खुशाल कारवाई करा, काळजी करू नका', अमित शहांचे आयपीएस अधिकाऱ्यांना आदेश\nOmicron CoronaVirus: 38 देशांत पसरला, एकाही मृत्यूची नोंद नाही; ओमायक्रॉनवर WHO चा मोठा दिलासा\n महाराष्ट्रात ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण सापडला\nAshwini Vaishnaw : रामायण एक्सप्रेससारखी कुराण, बायबल एक्सप्रेस धावणार का रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलं असं उत्तर\nElectric Car : मध्य प्रदेशातील विद्यार्थ्याने बनवली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार, अवघ्या 30 रुपयांत धावते 185 किमी\nOmicron Patient in Maharashtra: डोंबिवलीतील ओमायक्रॉनच्या रुग्णामध्ये सापडले हे एकच लक्षण; डॉक्टरकडे गेला आणि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.thosprahar.com/rupalitai-malve-as-maharashtra-state-liaison-head-of-consumer-protection-committee-pankaar-sanjay-deshmukh-as-nashik-district-president/", "date_download": "2021-12-05T09:00:31Z", "digest": "sha1:QT4M6BYSV35Z2WEEDYE2CO677YVOR5JQ", "length": 12112, "nlines": 118, "source_domain": "www.thosprahar.com", "title": "ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख पदी रुपालीताई माळवे नाशिक जिल्हाध्यक्ष पदी पञकार संजय देशमुख - ThosPrahar News | Thos Nirbhid Marathi Batmya", "raw_content": "\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nवस्त्रहरणाच्या सीन शूटिंग नंतर ढसाढसा रडली द्रौपदी..पहा काय होत कारण..\nघाबरू नका हे आहेत उपाय आणि उपचार..\nअमळनेर: दामिनी पथकाचे मुंदडा विद्यालयात समुपदेशन..सर्व शाळांना देणार भेट..\nअमळनेर: एकतास येथे पिक नियोजनाची जलमिञांची गावसभा संपन्न..\nअमळनेर: सोनू भटू चौधरी यांची जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी व अंमळनेर तालुकाध्यक्ष छोटू रमेश चौधरी यांची निवड..\nमुख्यपेज/Nashik/ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख पदी रुपालीताई माळवे नाशिक जिल्हाध्यक्ष पदी पञकार संजय देशमुख\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख पदी रुपालीताई माळवे नाशिक जिल्हाध्यक्ष पदी पञकार संजय देशमुख\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख पदी रुपालीताई माळवे नाशिक जिल्हाध्यक्ष पदी पञकार संजय देशमुख\nनाशिक— भारत सरकार नोंदणीकृत माणुसकी सोशल फाउंडेशन संचलित ग्राहक संरक्षण उपभोक्ता समिती च्या नाशिकरोड येथील सामाजिक क्षेत्रात नावलौकिक असे व्यक्तिमत्व व धार्मिक सांस्कृतिक सामाजिक राजकीय क्षेत्रात सहभाग असलेल्या गोरगरिबांना मदत करण्याऱ्या मा.रुपालीताई माळवे यांची महाराष्ट्र राज्य महिला विभाग संपर्क प्रमुख या पदावर निवड करण्यात आलीअसुन नाशिक जिल्हाध्यक्ष पञकार संजय देशमुख यांची निवड संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष दादाभाऊ केदारे यांनी निवड घोषित केली आहे या निवडी बद्दल अजिता घोडगावकर राज्य अध्यक्षा महिला विभाग.व विनित साळवी\nराज्य अध्यक्ष यांच्या सहमताने घोषित करण्यात आली आहे यावेळीडाॅ.प्रिया जाधव\nराज्य अध्यक्षा वैद्यकीय विभाग प्रतिभा शिर्के\nराज्य कार्याध्यक्षा अंबिका पाटील\nराज्य सचिव अनिता गंधे\nसंजय देशमुख नाशिक जिल्हाध्यक्षा.जुबेरभाई शेख राज्य संघटक\n.मनिषा जोंधळे नाशिक जिल्हा सचिव\n.हितेश गायकवाडनाशिक जिल्हा सचिव\n.हर्षद गायधनीनाशिक तेरोड विभाग अध्यक्ष नाशिक जिल्हा ध्यक्ष सोशल मीडिया अध्यक्ष शांताराम दुनबळे आदिनीअभिनंदन केले आहे.\nनाशिक जिल्ह्यातील द्राक्ष पंढरी सह कांदा पिक धोक्यात शेतकरी राजा पुन्हा अस्मानी संकटात\n९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये आदिवासी संस्कृतीचे घडविले दर्शन\n“94 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडीने सुरूवात” भव्यदिव्य ग्रंथ दिंडीचे नाशिककरांकडून उत्साहात स्वागत.\nदिंडोरी नगरपंचायत साठी दुसऱ्या दिवशी एकच अर्ज दाखल\nदिंडोरी नगरपंचायत साठी दुसऱ्या दिवशी एकच अर्ज दाखल\nनाशिक मध्ये साहित्य संमेलनाच्या नियोजनातून मराठी भाषा रसिकांचे समाधान होणार..अभिजात मराठी दालनातून मराठी भाषा, इतिहासाची माहिती दिली जाणार: मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई\nठोसप्रहार न्यूज अँप डाउनलोड करा\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहा��..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nअमळनेर : माईंड पार्लर मधील फलक, लोकांच्या चर्चेला उधाण…\nशशी थरूर यांचा 6 महिला खासदारांसोबत सेल्फी व्हायरल… कप्शनमुळे वादात..मागितली माफी…\nधक्कादायक: भाऊ झाला वैरी..अल्पवयीन बहिणीवरच केला भावांनी सतत बलात्कार..अल्पवयीन बहिणीवरच केला भावांनी सतत बलात्कार..गरोदर राहिल्यानंतर घटना उघडकीस..\nमहत्वाचे..पुरुषांच्या दाढी मुळे महिलांना जावे लागत आहे “या”आजाराला सामोरे..\nअमळनेर:अजून दोन तरुणी नेल्या पळऊन..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://parlivaijnathmahaulb.maharashtra.gov.in/ULBInfoBasicUtilities/pagenew", "date_download": "2021-12-05T07:39:06Z", "digest": "sha1:5AU6VCTO5K5JDNZ7CXVBXLGDDZ4L7XIT", "length": 6855, "nlines": 113, "source_domain": "parlivaijnathmahaulb.maharashtra.gov.in", "title": "ULBInfoBasicUtilities", "raw_content": "\nमुख्य घटकाला जा |\nनगरपरिषद प्रशासकीय कार्यालय इमारत / नागरी सुविधा केंद्र\nगृहनिर्माण व गलीछ्ह वस्ती\nसन २०११ नुसार जनगणना\nनिवडून आलेल्या सदस्यांची माहित\nसार्वजनिक आरोग्य विषयक सेवा\nशहरात उपलब्ध शैक्षणिक सुविधा\nशहरात उपलब्ध उच्च शैक्षणिक सुविधा\nमुलभूत सोयी सुविधा स्थिती\nकर संकलन विषयक बाबी\nउत्पन्न आणि खर्च खाते\nप्रभागनिहाय निवडून आलेले सदस्य\nतुम्ही आता येथे आहात : मुख्यपृष्ठ / आमच्या विषयी / सोयी सुविधा / मुलभूत सोयी सुविधा स्थिती\nशासन निर्णय नगर विकास विभाग नगरपालिका प्रशासन संचालनालय कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळास प्रतिबंध ऑनलाइन तक्रार व्यवस्थापन प्रणाली\nभारत सरकार महाराष्ट्र शासन राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र\nस्वच्छ भारत अभियान रा. श. आजीविका मिशन\nकर आकारणी नगरपरिषदेद्वारे वितरित केलेल्या विविध सेवांसाठी शुल्क बी. पी. एम. एस. माहिती शासन निर्णय मालमत्ता व पाणी देय माहिती\nआपत्ती व्यवस्थापन आराखडा महत्वाचे दूरध्वनी क्रमांक\nमत्ता व दायित्व बाबत\nमुलभूत सोयी सुविधा स्थिती\nनगरपरिषद देखभाल करीत असलेले रस्ते\nनगरपरिषद हद्दीतील रस्त्यांची एकूण लांबी\nअध्यक्ष उपाध्यक्ष मुख्याधिकारी समिती\nअभियान प्रकल्प योजना स्वच्छ भारत अभियान रा. श. आजीविका मिशन\nनिविदा जाहिराती महाराष्ट्र नगरपरिषद सेवा (संवर्ग) पदभरती परीक्षा - २०१८\nमहा-जी.आय.एस पोर्टल बी.पी.एम.एस. पोर्टल नगरपरिषद वेबसाईट शहरी पथ विक्रेता पोर्टल\nकायदे धोरण नियम स्थायी निदेश\nआपले सरकार सेवा हमी कायदा महा योजना तक्रार निवारण माहितीचा अधिकार संयुक्त नागरी सेवा पोर्टल\nअंतिम पुनरावलोकन आणि सुधारणा : ०५-१२-२०२१\nएकूण दर्शक : १३११९१\nप्रकाशन हक्क © २०१७ , नगर विकास विभाग, महाराष्ट्र शासनाचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क सुरक्षित.\nहे वेब पोर्टल राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र , पुणे यांनी विकसित केले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/technology/amazing-new-features-in-whatsapp-have-been-released-whatsapp-will-be-easier-to-use-mhas-622047.html", "date_download": "2021-12-05T08:09:51Z", "digest": "sha1:U44YF6DHFPAWJ3SFW3GSPT4O32MIQ5MI", "length": 6746, "nlines": 81, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "WhatsApp मध्ये येणार हे धमाकेदार फीचर; आता App वापरणं होणार आणखी सोपं – News18 लोकमत", "raw_content": "\nWhatsApp मध्ये येणार हे धमाकेदार फीचर; आता App वापरणं होणार आणखी सोपं\nWhatsApp मध्ये येणार हे धमाकेदार फीचर; आता App वापरणं होणार आणखी सोपं\nव्हॉट्सअॅप कंपनी सध्या एक धमाकेदार फीचर्स आणण्याच्या तयारीत आहे. त्यामुळं व्हॉट्सअॅप (WhatsApp) वापरकर्त्यांना अॅप वापरताना मल्टी-टास्किंग करणं सोपं होणार आहे.\nनवी दिल्ली, 24 ऑक्टोबर : व्हॉट्सअॅप कंपनी सध्या एक धमाकेदार फीचर्स आणण्याच्या तयारीत आहे. त्यामुळं व्हॉट्सअॅप (WhatsApp) वापरकर्त्यांना अॅप वापरताना मल्टी-टास्किंग करणं सोपं होणार आहे. प्रामुख्यानं या बदलांमध्ये पिक्चर-इन-पिक्चर Video मोड (Picture-in-Picture Video Mode)चा समावेश असणार आहे. या प्रोसेसला सध्या (amazing new features in WhatsApp) अपडेट करण्यात येत असल्याने आता त्याचा व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांना फायदा होणार आहे. WABetaInfo ने दिलेल्या रिपोर्टनुसार व्हॉट्सअॅप कंपनी ही पिक्चर-इन-पिक्चर मोड संदर्भात एका नव्या डिझाईनची टेस्टींग करत असून ज्यामध्ये चॅटींग करत असताना Video कॉलही करता येणार आहे. त्यामुळं यूजर्स एकाचवेळी (WhatsApp will be easier to use) एकापेक्षा अधिक काम एकाच व्हॉट्सअॅपवर करणार आहेत. जगातील सर्वात मोठ्या लसीकरणासाठी फायदेशीर ठरलं Co-WIN App; काय आहे खासियत काय आहे पिक्चर-इन-पिक्चर Video मोड काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअॅपने एक नवा फीचर्स जारी केला होता त्याद्वारे आपल्याला इन्स्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूब या तिनही अॅपला वापरताना यूजर्स व्हॉट्सअॅपवर मेसेज करू शकत होते. त्यात Video पाहण्यासाठी आपल्याला व्हॉट्सअॅपची विंडो बंद करण्याची गरज नव्हती. आता या फीचर्सची टेस्टींग सुरू करण्यात आली असून हा बदल अनेक अॅड्रॉईड स्मार्टफोन्समध्ये पाहण्यात आला आहे. WhatsApp : व्हॉट्सअ‍ॅप चॅट Encrypted असतानाही बॉलिवूडच्याच चॅट कशा होतात लीक काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअॅपने एक नवा फीचर्स जारी केला होता त्याद्वारे आपल्याला इन्स्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूब या तिनही अॅपला वापरताना यूजर्स व्हॉट्सअॅपवर मेसेज करू शकत होते. त्यात Video पाहण्यासाठी आपल्याला व्हॉट्सअॅपची विंडो बंद करण्याची गरज नव्हती. आता या फीचर्सची टेस्टींग सुरू करण्यात आली असून हा बदल अनेक अॅड्रॉईड स्मार्टफोन्समध्ये पाहण्यात आला आहे. WhatsApp : व्हॉट्सअ‍ॅप चॅट Encrypted असतानाही बॉलिवूडच्याच चॅट कशा होतात लीक परंतु व्हॉट्सअॅपने नेमक्या कोणत्या मोबाईल्सवरती ही अपडेट आणलेली आहे हे अजून कळू शकलेलं नाही. काही दिवसांपूर्वी तांत्रिक बिघाडामुळं व्हॉट्सअॅपची सुविधा काही तासांसाठी जगभरात ठप्प झाली होती. त्यावेळी व्हॉट्सअॅप कंपनीला फार ट्रोल करण्यात आलं होतं. त्यानंतर काही तासांनंतर व्हॉट्सअॅप पुन्हा सुरू करण्यात आलं.\nWhatsApp मध्ये येणार हे धमाकेदार फीचर; आता App वापरणं होणार आणखी सोपं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/desh/amit-shah-reiterates-if-he-comes-power-bjp-will-solve-problem-infiltrators-11586", "date_download": "2021-12-05T07:12:29Z", "digest": "sha1:SAIQCGQX46O5K7JPOKEB2SWRZZTGUDR3", "length": 8215, "nlines": 48, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "West Bengal Election : सत्ता आल्यास घुसखोरांचा प्रश्न निकाली; अमित शहा यांचा पुनरूच्चार", "raw_content": "\nWest Bengal Election : सत्ता आल्यास घुसखोरांचा प्रश्न निकाली; अमित शहा यांचा पुनरूच्चार\nपश्चिम बंगाल मध्ये सध्या विधानसभा निडणुकांसाठी प्रचारसभांनी जोर धरल्याचे दिसून येते आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला हरवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री व भारतीय जनता पक्षाचे नेते अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मैदानात उतरले आहेत. पश्चिम बंगाल मध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार आले, तर पुढच्या पाच वर्षात आम्ही घुसखोरांचा प्रश्न निकाली काढू. तसेच, सरस्वती आणि दुर्गेची पूजा करण्यासाठीही पश्चिम बंगालच्या नागरिकांना कुणी रोखू शकणार नाही असे आश्वासन अमित शाह यांनी आज दिले. पश्चिम बंगालच्या मिदनापुर शहरातील पूर्व मतदार संघातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारासाठी आयोजित प्रचार सभेत बोलत असताना, घराबाहेर पडून निर्भयपणे मतदान करा असे आवाहन अमित शाह यांनी मतदारांना केले. (Amit Shah reiterates that if he comes to power BJP will solve the problem of infiltrators)\nदीदींनी 'माँ, माटी, मानुष' चा नारा दिला, पण बदल झाला का घुसखोरी आधी होती आणि आताही आहे. घुसखोरांपासून तुम्हाला स्वातंत्र्य पाहिजे आहे का घुसखोरी आधी होती आणि आताही आहे. घुसखोरांपासून तुम्हाला स्वातंत्र्य पाहिजे आहे का दीदी तुम्हाला घुसखोरांपासून स्वातंत्र्य देऊ शकतात का दीदी तुम्हाला घुसखोरांपासून स्वातंत्र्य देऊ शकतात का असे प्रश्न उपस्थित करत आम्ही पुढच्या पाच वर्षात पश्चिम बंगालला घुसखोरांपासून मुक्त करू असे आश्वासन अमित शाह यांनी मतदारांना दिले. शिवाय जर आम्हाला सत्तेत आणण्यासाठी तुम्ही मतदान केले तर यानंतर दुर्गेची आणि सरस्वतीची पूजा करण्यापासून तुम्हाला कुणीही रोखू शकणार नाही असे म्हणत अमित शाह यांनी जनतेला एकप्रकारे भावनिकी आवाहन केले.\nलोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना कोरोनाची लागण\nअमित शहा (Amit Shaha) यांनी लोकांना आश्वासन दिले की भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यास तृणमूल कॉंग्रेसच्या (टीएमसी) गुंडांची वाईट वेळ येणार असल्याचे सांगितले. व त्यासाठी तुम्हाला मतदान करण्यापासून कुणीही रोखू शकणार नसल्याचे अमित शहा म्हणाले. यावेळी या प्रचार सभेत अमित शाह यांच्या सोबत नंदीग्राम येथून ममता बॅनर्जी यांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या सुवेंदू अधिकारी यांचे वडील खासदार सिसीर अधिकारी हे देखील उपस्थित होते. तृणमूल काँग्रेसच्या गुंडानी भाजप कार्यकर्त्यांची हत्या केल्याचा आरोप करत, 2 मे रोजी जेव्हा आमचे सरकार सत्तेत येईल तेव्हा आम्ही त्या गुंडांवर कारवाई करु, असे अमित शहा यांनी पुढे सभेत सांगितले. यानंतर, आयुष्मान भारत योजने अंतर्गत थेट शेतकरी आणि मासेमाऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे पाठवले जातील असे आश्वासन देखील अमित शाह यांनी यावेळी जनतेला दिले.\nदरम्यान, 27 मार्च पासून 8 टप्प्यांत पश्चिम बंगालच्या 294 जागांसाठी निवडणूका होणार आहेत. त्यानंतर या निवडणुकांचे 2 मे रोजी निकाल जाहीर होतील. त्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात मुख्य लढत असलेल्या या राज्यात दोन्हीही पक्ष जोरदार प्रचार करताना दिसून येत आहेत. ज्येष्ठ राजकीय रणनीतीकर प्रशांत किशोर हे ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षासाठी रणनीती आखण्याचे काम करत आहेत.\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/latur/opposition-inclusion-other-castes-obc-reservation-a602/", "date_download": "2021-12-05T07:18:30Z", "digest": "sha1:TUFOCVGB5RNIMEXJU6IQUVVAFBN3NDOH", "length": 17519, "nlines": 136, "source_domain": "www.lokmat.com", "title": "ओबीसी आरक्षणात इतर जातींच्या समावेशाला विरोध - Marathi News | Opposition to inclusion of other castes in OBC reservation | Latest latur News at Lokmat.com", "raw_content": "\nरविवार ५ डिसेंबर २०२१\nकोरोना वायरस बातम्याभारत विरुद्ध न्यूझीलंडलोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्डसओमायक्रॉनममता बॅनर्जीकंगना राणौतबीसीसीआयलोकमत डिजीटल इन्फ्लूअन्सर ॲवॉर्ड २०२१नवाब मलिक बिग बॉस मराठी\nओबीसी आरक्षणात इतर जातींच्या समावेशाला विरोध\nओबीसी आरक्षणामध्ये इतर कुठल्याही जातीचा समावेश करू नये, यासह अन्य मागण्यांसाठी सोमवारी निलंगा येथील उपविभागीय कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.\nओबीसी आरक्षणात इतर जातींच्या समावेशाला विरोध\nनिलंगा : ओबीसी आरक्षणामध्ये इतर कुठल्याही जातीचा समावेश करू नये, यासह अन्य मागण्यांसाठी सोमवारी निलंगा येथील उपविभागीय कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.\nविविध जाती- जमातीतील नागरिकांनी एकत्र येऊन आंदोलनाला सुरुवात केली़. धरणे आंदोलनानंतर आंदोलनकर्त्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले़. भारतीय राज्यघटनेनुसार ओबीसींना दिलेले आरक्षण कायम अबाधित ठेवावे़. यात दुसऱ्या जाती समुहाचा समावेश करू नये़ यासोबतच उत्तरप्रदेशातील हाथरस घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी़, ओबीसींचा अनुशेष भरून काढावा़ ओबीसी आर्थिक विकास महामंडळास १५०० कोटींचा निधी देण्यात यावा़, राज्यातील महात्मा फुले विकास ���हामंडळ, लोकशाहीर अण्णा भाऊ विकास महामंडळ, वसंतराव नाईक विकास महामंडळांना शासनाने भरीव निधी द्यावा़ एससी, एसटी, ओबीसी विद्यार्थ्यांच्या थकित शिष्यवृत्ती त्वरित द्यावी आणि पूर्ववत शिष्यवृत्ती सुरु करावी़ एससी, एसटी, ओबीसी प्रवर्गातील शासकीय कर्मचाऱ्यांना सेवेत पदोन्नती द्यावी़, राज्यातील विविध क्षेत्रात संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना महाज्योतीमार्फत आर्थिक मदत देण्यात यावी़, नॉन क्रिमिलेयरची मर्यादा २० लाखापर्यंत करण्यात यावी़, ओबीसीची जातीनिहाय गणना करावी़, महाराष्ट्रातील जिल्हानिहाय नोकर भरतीमधील ओबीसीचा आरक्षणाचा कोटा पूर्णत: भरावा, अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या़\nआंदोलनाप्रसंगी मसनजोगी, पोतराज यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आपली पारंपरिक कला सादर करुन प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले.\nटॅग्स :agitationOBCMaratha ReservationOBC Reservationआंदोलनअन्य मागासवर्गीय जातीमराठा आरक्षणओबीसी आरक्षण\nऔरंगाबाद :हाथरस प्रकरणी काँग्रेसचे सत्याग्रह आंदोलन\nराज्यव्यापी आंदोलनांतर्गत औरंगाबादेत जिल्हा काँग्रेसतर्फे भडकल गेट येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन करून उत्तर प्रदेशातील हाथरस प्रकरणाकडे लक्ष वेधण्यात आले. ...\nमहाराष्ट्र :...अन्यथा 'एमपीएससी'ची परीक्षा केंद्रे उध्दवस्त करु : मराठा क्रांती मोर्चाचा राज्य सरकारला इशारा\nमराठा आरक्षणाविना एमपीएससीच्या परीक्षा लादण्याचा प्रयत्न करु नये. अन्यथा समाज भावना अत्यंत प्रक्षुब्ध आहेत.. ...\nठाणे :मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शिवसेना आमदाराच्या घरी ठिय्या\nआमदार विश्वनाथ भोईर हे काही कामानिमित्त घराबाहेर गेले होते. ...\nचंद्रपूर :सोशल मिडियावरील आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी शहर काँग्रेसची निदर्शने\nChandrapur News, Agitation राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी नथुराम गोडसे प्रवृत्तीच्या समीर केने या माथेफिरूने समाज माध्यमात आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केली, असा आरोप करून केने याला अटक करा, अशा मागणीसाठी रविवारी गांधी चौकात शहर काँग्रेसतर्फे आ ...\nमहाराष्ट्र :मराठा आरक्षणाचा पुढील लढा ‘एसईबीसी’मधूनच लढणार\nलढ्यासाठी सर्वोच्च न्यायालयात ज्येष्ठ विधिज्ञ नेमण्यासह विविध ठराव करण्यात आले ...\nनाशिक :सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे सोमवारी धरणे आंदोलन\nनाशिक : मराठा आरक्षणावरील स्थगिती तात्काळ उठविण्यासाठी जलद गतीने प्रयत्न व्हावेत, तसेच मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात सरकारने अधिक गांभीर्यपूर्वक लक्ष द्यावे यासाठी सकल मराठा क्रांती मोर्चातर्फे मुख्यमंञी उध्दव ठाकरे यांना मागण्यांचे निवेदन सादर कर ...\nलातुर :पोलीस होण्याचे स्वप्न अर्धवट राहिले; व्यायाम करणाऱ्या तरुणाला भरधाव वाहनाने चिरडले\nलातूर-अंबाजाेगाई महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण जागीच ठार झाला ...\nलातुर :सततची नापिकी, कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या, देवणी तालुक्यातील बोरोळची घटना\nFarmer Suicide News: सततची नापिकी आणि कर्जाला कंटाळून देवणी तालुक्यातील बोरोळ येथील एका ३६ वर्षीय शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री उशिरा उघडकीस आली आहे. ...\nलातुर :औरंगाबाद-वाळूज मार्गावर तीन मजली पूल; विविध महामार्ग मराठवड्याला जोडणार - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nयावेळी केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले, देश आणि राज्यातील सर्व तीर्थक्षेत्रांचे रस्ते दर्जेदार केले जात आहेत. लातूर जिल्ह्यातही सुमारे ५ हजार कोटींची कामे मंजूर असून, आणखी तीन-चार हजार कोटींची कामे होतील. लातूर-टेंभुर्णी मार्गाचे चौपदरीकरण केले जाईल. त ...\nलातुर :'चांगले काम केले तर शहरभर कटाउट, बॅनर लावण्याची गरज नाही'\nविवेकानंद रुग्णसेवा सदन लाेकार्पण : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ...\nलातुर :केळगावनजीक टेम्पो आणि वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या जीपचा भीषण अपघात, सहा जण गंभीर जखमी\nAccident in Latur: निलंगा तालुक्यातील केळगाव ते बुजरूकवाडी मार्गावर टेम्पो व जीपची समोरासमोर जोराची धडक होऊन भीषण अपघात झाल्याची घटना रविवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत वऱ्हाड घेऊन निघालेल्या जीपमधील सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. ...\nलातुर :तणावामुळे घरात कोसळलेल्या एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू\nDeath of an ST employee :शिवकुमार भानुदास शिरापुरे (३८, रा. देवणी) असे मयत एसटी कर्मचा-याचे नाव आहे. ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nCoronaVirus News: ओमायक्रॉनचा धोका वाढला असताना मोठा दिलासा; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी ���िली पॉझिटिव्ह बातमी\nNagaland Firing : नागालँडमध्ये हिंसाचार, गोळीबारात ११ जणांचा मृत्यू; गावकऱ्यांनी सुरक्षा दलाच्या गाड्या जाळल्या\nदिल्लीत आढळला ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण, महाराष्ट्रासह विविध राज्यात 5 जणांना लागण\n जानेवारीत कोरोनाची तिसरी लाट येणार; दिवसाला दीड लाख संक्रमित\nCoronaVirus News: ओमायक्रॉनमुळे देशात कोरोनाची तिसरी लाट; पुढील ८ आठवडे देशासाठी अत्यंत महत्त्वाचे\nट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील टीम इंडियाच्या कामगिरीवर सौरव गांगुलीचं परखड मत; म्हणाला, ४-५ वर्षांत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.newsdanka.com/politics/file-fir-against-nawab-malik-trying-to-creat-hatred-in-society/35830/", "date_download": "2021-12-05T07:19:56Z", "digest": "sha1:RDTBLOK3I4XKRLOCXRZTHNVCAW563L7Q", "length": 10181, "nlines": 134, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "File Fir Against Nawab Malik Trying To Creat Hatred In Society", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरराजकारण'समाजात तेढ निर्माण करणाऱ्या नवाब मलिक यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करा'\n‘समाजात तेढ निर्माण करणाऱ्या नवाब मलिक यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करा’\nव्हायला हवी पवारांच्या जातवादी राजकारणाची चर्चा\nजावेद अख्तर हा कुंपणावरचा कावळा\nआझाद मैदानात रडत होती मराठी अस्मिता…\nआमदार अतुल भातखळकर यांची मागणी\nनार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे समीर वानखेडे यांचे बोगस सर्टिफिकेट नवाब मलिक यांनी ट्विट केले आहे. वानखेडे मुस्लिम असल्याचा खोडसाळ दावा त्यांनी केला आहे. ड्रग्ज माफियांचे प्रवक्ते बनलेल्या मलिक यांच्याविरोधात बनावट कागदपत्रे बनवणे आणि दोन समाजात तेढ निर्माण करण्याबद्दल एफआयआर दाखल करण्यात यावा, अशी मागणी भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.\nकुर्ला पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना लिहिलेल्या पत्रात आमदार भातखळकर यांनी लिहिले आहे की, सध्याच्या राज्य सरकारमध्ये मंत्री असलेल्या नवाब मलिक यांच्याविरोधात ही तक्रार आहे. सकाळी त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवर एक फोटो शेअर करून तो समीर वानखेडे यांचा जन्मतारखेचा दाखला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. हा दाखला बनावट आहे. वानखेडे हे मुस्लिम आहेत, हिंदू नाहीत हे दाखविण्याचा मलिक यांचा प्रयत्न आहे. त्यातून समाजात, धर्माधर्मात तेढ निर्माण करण्याचाच मलिक यांचा हेतू आहे. मंत्री या नात्याने ते बे��ायदेशीर अशा कृत्यात सामील असल्याचे दिसते. तो एक गुन्हा आहे.\nसत्र न्यायालयाने का फेटाळली समीर वानखेडेंची याचिका\nआर्यन खानप्रकरणी न्यायालयीन प्रक्रियेवर भाई जगताप यांनी उपस्थित केली शंका\nसमीर वानखेडेंच्या चौकशीसाठी एनसीबीची टीम उद्या येणार मुंबईत\nसुपरस्टार रजनीकांत दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित\nआमदार भातखळकर यांनी म्हटले आहे की, मलिक हे धर्माधर्मांत तेढ निर्माण करत असून समाजातही अशांतता माजवत आहेत. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या आणि ड्रग्स माफियांची पोलखोल करणाऱ्या एका केंद्र सरकारच्या सेवेतील अधिकाऱ्याला ते लक्ष्य करत आहेत. मलिक हे आरोप का करत आहेत, हे त्यांनाच ठाऊक. पण बनावट जन्मतारखेचा दाखला सोशल मीडियावर टाकणे आणि समाजात तेढ निर्माण करणे हा गुन्हा आहे. त्यामुळे नवाब मलिक यांच्याविरोधात एफआयर दाखल करावा, कायद्याप्रमाणे त्यांच्यावर यथोचित कारवाई करावी.\nपूर्वीचा लेखआयपीएलमध्ये असणार ‘हे’ २ नवे संघ\nआणि मागील लेख‘अंतिम’तः सलमानचा अ’सरदार’ अवतार\nदहशतवादी समजून गोळीबार, ११ मजूर ठार\nभारतीय लष्करी अधिकारी पाकिस्तानी हॅकर्सचे लक्ष्य\nराज्यात सापडला ओमिक्रोनचा पहिला रुग्ण\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nदहशतवादी समजून गोळीबार, ११ मजूर ठार\nभारतीय लष्करी अधिकारी पाकिस्तानी हॅकर्सचे लक्ष्य\nराज्यात सापडला ओमिक्रोनचा पहिला रुग्ण\nराममंदिर आंदोलनामुळे देशाचे भाग्य बदलले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://anandghare2.wordpress.com/2010/07/08/%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%9A-%E0%A4%9A%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A5%A8%E0%A5%AC/", "date_download": "2021-12-05T09:23:09Z", "digest": "sha1:TQWE7XD2TM7ISWVQNREAFS4KEAZUY642", "length": 14456, "nlines": 136, "source_domain": "anandghare2.wordpress.com", "title": "तोच चन्द्रमा नभात – भाग २६ | निवडक आनंदघन", "raw_content": "\nआजीचे घड्याळ (कालगणना) (3)\nकला आणि कलाकार (6)\nराणीचे शहर लंडन (6)\nबोलू ऐसे बोल (11)\nविज्ञान आणि तंत्रज्ञान (86)\nचीन चिनी चायनीज (5)\nसाहित्य आणि साहित्यिक (20)\nविठ्ठला तू वेडा कुंभार (6)\nतोच चन्द्रमा नभात – भाग २६\nतोच चन्द्रमा नभात – भाग २६\nआकाशात चमकणारे असंख्य तारेसुध्दा आपल्या सूर्यासारखे देदिप्यमान आहेत, मंगळ, बुध, गुरु वगैरे ग्रह आपल्या पृथ्वीसारखे दगडमातीचे प्रचंड गोल आहेत आणि चन्द्र एक भयाण, ओसाड वाळवंटाचा प्रदेश आहे वगैरे शास्त्रीय माहिती आपल्या ऋषिमुनींना त्यांच्या अलौकिक दिव्यदृष्टीने किंवा अंतर्ज्ञानाने प्राप्त झाली होती असे गृहीत धरले तरी तसा उल्लेख आपल्या परिचयाच्या कुठल्या प्राचीन वाङ्मयात आढळत नाही. आपल्याला माहीत असलेले संस्कृत वाङ्मय म्हणजे मुख्यतः धार्मिक विधीचे मंत्र व स्तोत्रे आणि सुभाषिते. यामध्ये चन्द्राचा उल्लेख कशा प्रकारे होतो ते पाहू.\nपुरुषसूक्तामध्ये एक श्लोक असा आहे.\nचन्द्रमा मनसो जातः चक्षौः सूर्यो अजायत \nनाभ्यादासीदंतरिक्षं शीर्श्णौ द्यौ समवर्तत पद्भ्याम् भूमीर्दिशः श्रोत्रात् तथा लोकामकल्पयम् \nविश्वाची उत्पत्ति परमेश्वराच्या शरीराच्या भिन्न अंगांपासून झाली अशी कल्पना करून त्याच्या मनापासून चन्द्र, डोळ्यातून सूर्य, मुखातून इन्द्र व अग्नि असे करीत इतर अवयवापासून काय काय निर्माण झाले ते या श्लोकात सांगितले आहे.\nतदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव हा श्लोक आपण प्रत्येक लग्नसमारंभात ऐकतो. ज्या क्षणी देवाचे स्मरण कराल त्या क्षणी तुम्हाला ताराबल, चंद्रबल, विद्याबल, दैवबल वगैरे सगळे बल मिळेल, त्यासाठी मुहूर्ताची वाट पहात बसायची गरज नाही असा याचा अर्थ आहे.\nयेषां बाहुबलं नास्ति येषां नास्ति मनोबलम् तेषां चंद्रबलं देवः किंकरोत्यंबरे स्थितम्\nज्या माणसाचे दंड बळकट नाहीत, मन खंबीर नाही अशा दुर्बळाला दूर आभाळात राहणारा चन्द्र कसली कप्पाळ शक्ती देणार आहे असे दुस-या एका सुभाषितामध्ये अगदी स्पष्ट शब्दामध्ये सांगितले आहे. या सर्व शिकवणीवरून लोक कधी बोध घेणार\nनवग्रहस्तोत्रामध्ये चंद्राबद्दल म्हंटले आहे,\nयात चंद्राच्या शुभ्रतेचे वर्णन आहे, तसेच त्याच्या उत्पत्तीची वेगळीच कथा आहे. समुद्रमंथनात तो क्षीरसागरातून निघाला आणि शंकराच्या मुकुटाचे भूषण बनून राहिला असे या श्लोकात सांगितले आहे.\nगणपति अथर्वशीर्षामध्ये एक ओळ आहे.\nत्वंब्रम्हास्त्वंविष्णुस्त्वम् रुद्रस्त्वमिन्द्रस्त्वमग्निस्त्वंवायुस्त्वं सूर्यस्त्वंचन्द्रमास्त्वम् ब्रम्हभूर्भुवःस्वरोम्\nब्रम्हा, विष्णु, रुद्र, अग्नि, वायु, सूर्य व चन��द्र या सर्व देवता तूच आहेस, तुझीच ही वेगवेगळी रूपे आहेत अशी श्रीगणेशाची स्तुति या श्लोकात केली आहे.\n« तोच चन्द्रमा नभात – भाग २५ तोच चन्द्रमा नभात – भाग २७ »\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nगुणवत्ता, दर्जा, स्तर, प्रत …… आणि क्वालिटी\nयंत्रे तयार करणारी यंत्रे नोव्हेंबर 11, 2021\nशाश्वत ऊर्जा ऑक्टोबर 20, 2021\nवातावरणामधील हवेचा दाब ऑक्टोबर 7, 2021\nतेथे कर माझे जुळती – भाग १९ – माझ्या आत्या सप्टेंबर 27, 2021\nओझोन आणि हीलियम सप्टेंबर 16, 2021\nप्लॅस्टिक – ब्रह्मराक्षस की बागुलबोवा \nगॅलीलिओ आणि विज्ञान (सायन्स) ऑगस्ट 10, 2021\nकोपरनिकसचे संशोधन – सूर्यमालिका जुलै 29, 2021\nजुगाड पुराण जुलै 22, 2021\nएक धामधुमीचा दिवस (११ जुलै २००६) जुलै 11, 2021\nप्राचीन काळातील भारताची विज्ञानामधील प्रगति जून 29, 2021\nपरतलो मातृभूमीला मे 31, 2021\nइंद्र देवा रे देवा …. मे 25, 2021\nभगवान श्रीपरशुराम मे 14, 2021\nशून्याचा शोध मे 10, 2021\nपुण्याचा स्वाइनफ्ल्यू २००९ एप्रिल 14, 2021\nसिंहगड आणि मी एप्रिल 8, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://anandghare2.wordpress.com/2011/04/29/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%81%E0%A4%A1-%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AA-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A5%A8%E0%A5%A8-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A5%8D/", "date_download": "2021-12-05T07:57:07Z", "digest": "sha1:SLVU44CLKF6R67JKPZCE3NL74I3HJJGR", "length": 25799, "nlines": 134, "source_domain": "anandghare2.wordpress.com", "title": "ग्रँड युरोप – भाग २२- स्विट्झर्लंडमधील इतर गंमती | निवडक आनंदघन", "raw_content": "\nआजीचे घड्याळ (कालगणना) (3)\nकला आणि कलाकार (6)\nराणीचे शहर लंडन (6)\nबोलू ऐसे बोल (11)\nविज्ञान आणि तंत्रज्ञान (86)\nचीन चिनी चायनीज (5)\nसाहित्य आणि साहित्यिक (20)\nविठ्ठला तू वेडा कुंभार (6)\nग्रँड युरोप – भाग २२- स्विट्झर्लंडमधील इतर गंमती\nदि.२२ ते २४-०४-२००७ : स्विट्झर्लंडमधील इतर गंमती\nमाझ्या लहानपणी घरातल्या बोलण्यात स्विट्झर्लंडचा उल्लेख कधी आलाच तर तो हमखास मनगटावरील घड्याळाच्या संदर्भात येत असे. माझ्या घरातली आणि घरी येणारी जाणारी बहुतेक सर्व मोठी मंडळी नेहमी एकाद्या स्विस बनावटीचेच रिस्ट वॉच वापरीत असत. त्या काळात भारतात तर ती बनत नव्हतीच, पण इतर परदेशातूनसुद्धा कमीच येत असावीत. मी कॉलेजात जायला लागल्यावर मला पहिले घड्याळ मिळाले ते स्विस होते आणि लग्न झाल्यावर मी पत्नीला पहिले घड्याळ घेऊन दिले ते ही स्विसच होते. त्या काळातली ही घड्याळे स्प्रिंगवर चालणारी असत आणि रोज उ���ून त्याची चावी फिरवावी लागत असे. कधी त्याचा नॉब झिजून जाई तर कधी त्याच्या कांचेला धक्का लागून तडा जात असे. पण तेवढी दुरुस्ती केल्यावर ती व्यवस्थित वेळेनुसार चालत असत. त्या काळात कामानिमित्ताने थोड्या दिवसासाठी परदेशी जाऊन येणारे लोक जाण्यापूर्वी आपल्या मनगटावरचे स्विस घड्याळ घरी काढून ठेवीत आणि परत येतांना नवे कोरे घड्याळ हातात बांधून आणीत असत. यामुळे त्यावर आयातशुल्क भरावे लागत नसल्याने ते स्वस्तात पडे.\nनंतरच्या काळात एचएमटी कंपनीने सिटीझन की जनता घड्याळे भारतात आणली आणि देशभक्तीच्या लाटेवर बसून ती घड्यळे बाजारात उतरली. त्यामुळे अत्यंत साधी मोठी गोल तबकडी असलेली ही घड्याळे ज्याच्या त्याच्या मनगटावर दिसू लागली. कालांतराने एचएमटीची अधिक आकर्षक मॉडेल्सची तसेच स्वयंचलित घड्याळेसुद्धा मिळू लागली. माझी पहिली परदेशवारी झाली तोपर्यंत भारतात या सुधारणा होऊन गेलेल्या होत्या. त्याशिवाय कॅसियोच्या डिजिटल घड्याळांचा महापूर लोटला होता. लहान मुलांच्या खेळातल्या शोभेच्या घड्याळांच्या किंमतीत मिळणारी ही खरीखुरी आणि व्यवस्थित चालणारी घड्याळे फोर्टमधल्या रस्त्यांच्या फुटपाथवर सर्रास विकली जात. त्यामुळे तोपर्यंत स्विस घड्याळांचे महात्म्य बरेच घटले होते. त्यानंतरच्या काळात तर टायटनसारख्या कंपन्यांनी अनेक सुंदर घड्याळे बाजारात आणून सगळे चित्र पालटवले. कधी हौसेने स्वतः विकत घेतलेली तर कधी भेट मिळालेली घड्याळे घरात जमा होत गेली. अलीकडे तर वेळ दाखवण्याच्या साधनांमध्ये मोबाईल फोनची भरही पडली आहे आणि महिलांच्या घड्याळांना दागिन्याचे रूप आले आहे.\nया सगळ्या कारणांमुळे स्विट्झर्लंडला गेल्यावेळी तिथून आणखीन एक दोन घड्याळे विकत घेऊन आपल्या संग्रहात भर घालण्याची मला तरी मुळीच इच्छा नव्हती. पण आमच्या ग्रुपमधल्या कांहीजणांना मात्र स्विट्झर्लंडमधून रिस्टवॉच न्यायलाच हवे असे वाटत होते. आमचे फिरणे मुख्यतः डोंगरमाथ्यावर होत असल्याने त्यासाठी मुद्दाम वेळ काढून बाजाराकडे वाट वाकडी करायला हवी होती. शिवाय माझ्यासकट सगळ्या प्रवाशांना स्विस चॉकलेट्स मात्र हवीच होती. म्हणून एका संध्याकाळी आमची गाडी ल्यूसर्नच्या मुख्य बाजाराकडे वळवली गेली. बुचरर या स्विस कंपनीची घड्याळे सध्या खूप प्रसिद्ध आहेत म्हणे. त्यांचे तिथले श���रूम तर जबरदस्त होते. त-हेत-हेची असंख्य घड्याळे तिथे उपलब्ध होती. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्या दिवशी त्यांनी एक स्कीम काढली होती. त्याप्रमाणे आमच्या मार्गदर्शकाने प्रत्येकाला एक कूपन दिले. या कूपनधारकांना त्याच्या बदल्यात एक स्टेनलेस स्टीलचा चमचा भेट दिला जात होता. त्यामुळे गरज असो वा नसो, सगळेच जण दुकानात शिरले. त्यातील कांही लोकांनी घड्याळे खरेदी केली. फुकटचे चमचे मात्र दुस-या मजल्यावरील कटलरीच्या विभागात ठेवलेले असल्याने जरा शोधावे लागले, पण बहुधा कोणी ते सोडले नसावेत. चॉकलेट्स आणि इतर शोपीसेसची आपली खरेदी आटोपून आम्ही बसची वाट पहात थांबलो होतो तेंव्हा तर एक चिनी माणूस चमच्यांच्या कूपन्सचा गठ्ठाच हातात धरून तिथे उभा होता आणि रस्त्याने येणारा जाणारा जो कोणी चिनी भाई दिसेल त्याला बोलावून ती वाटत होता.\nआपल्याकडील ऊष्ण हवामानात टिकण्याच्या दृष्टीने भारतात जराशी कडक चॉकलेटे बनवली जातात. त्यामुळे आपण ती चघळत खातो. स्विस चॉकलेटे मात्र जिभेवर ठेवताक्षणी विरघळू लागतात, त्यातली मजा ‘कुछ और’ असते. कोणीही परदेशाहून परत येतांना तिकडची चॉकलेट आणायची आणि घरातल्या तसेच ओळखीतल्या बाळगोपाळांना ती वाटायची असा पायंडाच आमच्या घरी आता पडला आहे. या वेळेस तर आम्ही चॉकलेट्सच्या देशालाच जाणार असल्याने ती आणणे हे तीर्थक्षेत्राला गेल्यावर तिथला प्रसाद आणण्याइतके आवश्यक होते. स्विट्झर्लंडमध्ये फिरत असतांना जागोजागी रस्त्याच्या बाजूला खास राखीव कुरणात चरत असलेल्या गायी दिसत होत्या आणि चॉकलेटांची आठवण करून देत होत्या. त्यामुळे वडूजला पोचताच आमच्या खरेदीचा शुभारंभ झाला आणि ल्यूसर्नला बूचररच्या दुकानातून एक धांवता फेरफटका मारून झाल्यावर लगेच चॉकलेट्सच्या शोधार्थ बाहेर पडलो.\nजवळच्याच एका दुकानातला खूप मोठा भाग चॉकलेटांनी भरला होता. आपला मिठाईवाला त्याच्याकडील पेढे बर्फी वगैरेचे नमूने चाखून पहायला देतो आणि त्यातून आपल्याला ज्याची चंव आवडेल ती मिठाई आपण खरेदी करतो, तशी पद्धत चॉकलेटच्या बाबतीत नाही. सगळी चॉकलेटे वेगवेगळ्या आकर्षक वेष्टनांमध्ये व्यवस्थित गुंडाळून ठेवलेली असतात. त्यावर लिहिलेल्या भाषेतील वजन आणि किंमत याच्या पलीकडे कांही सुद्धा समजत नाही. त्यामुळे तेवढाच मजकूर वाचून आणि पुड्याच्या बाहेरचे चित्र पाहून अंदाजाने त्यातले कांही पुडे घेतले, इतर लोकांचे पाहून आणखीन कांही घेतले. आमच्या हातांतील चॉकलेटे पाहून एका सहप्रवाशाने विचारले, “कांहो, ही चॉकलेटे चंवीला फार चांगली असतात कां” हा प्रश्न त्याने भाबडेपणाने विचारला होता कां खंवचटपणाने ते समजून घ्यायला मला वेळ नव्हता. मी शांतपणे उत्तर दिले, “खरं सांगू कां” हा प्रश्न त्याने भाबडेपणाने विचारला होता कां खंवचटपणाने ते समजून घ्यायला मला वेळ नव्हता. मी शांतपणे उत्तर दिले, “खरं सांगू कां ते मलाही माहीत नाही. आणि अगदी खरं सांगायचं झालं तर मला तरी कुठे ही चॉकलेटं स्वतः खायची आहेत ते मलाही माहीत नाही. आणि अगदी खरं सांगायचं झालं तर मला तरी कुठे ही चॉकलेटं स्वतः खायची आहेत\n“वेष असावा बावळा, अंतरी असाव्या नाना कळा” हे लहानपणी ऐकलेले संतवचन जरा जास्तच गंभीरपणाने घेतल्याने मोठेपणी ऐकलेल्या “एक नूर आदमी दस नूर कपडा” या उर्दू भाषेतल्या सत्याविष्काराचा माझ्या मनावर फारसा प्रभाव पडला नाही. त्यात कपड्यांच्या भपक्याला अजीबात महत्व नसलेल्या संस्थेत मला नोकरी मिळाली. नव्याने नोकरीला लागल्यावर कांही मुले चार दिवस तिथे टाय वगैरे लावून येत, पण एकदा रुळल्यावर तो टाय जो बासनात जाऊन पडे, तो मेहुण्याच्या लग्नात बायकोने बांधायला लावलाच तर पुन्हा बाहेर निघत असे. माझी कपडे खरेदी ही मुख्यतः टिकाऊपणा, मळखाऊ रंग, किंमत अशा निकषांवर होत असे. तीन चार आवडत्या रंगांपलीकडे कधी ढुंकूनही पाहिले नाही. यामुळे श्रीनगर किंवा दार्जिलिंगला गेल्यावर तिथला पोषाख घालून पहायची इच्छा मनात झाली नाही. मी आयुष्यात इतर अनेक उपद्व्याप केले असले तरी कधीही फॅन्सी ड्रेसच्या स्पर्धेत भाग घेतला नाही की कुठल्या पौराणिक किंवा ऐतिहासिक नाटकात भूमिका केली नाही. त्यामुळे माझ्या शरीराला चित्रविचित्र कपड्यांचा स्पर्श कधीच झाला नव्हता.\nपण पहिल्या इनिंग्जमध्ये सरळ बॅटीने प्रत्येक चेंडू गोलंदाजाकडे साभार परत पाठवणारा एकादा फलंदाज दुस-या डांवात आडवी तिडवी बॅट फिरवून टोले मारू लागतो तसे कांहीसे माझ्या बाबतीत झाले आणि कधी जीन पँट आणि आडव्या पट्ट्यापट्ट्याचे टीशर्ट तर कधी लखनवी कुरता आणि चुडीदार पाजामा असले कपडे आता आयुष्याच्या दुस-या इनिंग्जमध्ये माझ्या अंगावर चढू लागले आहेत. युरोपच्या शिखरावर गेल्यावर तिकडच्या सनईव��दकाचा पारंपरिक पोषाख घालून आपल्या त्या सोंगाचे छायाचित्रसुद्धा काढून घेतले. ते पाहिल्यावर आमच्या एका मित्राला अमरीष पुरीची आठवण झाली म्हणे. ते ऐकून मलाही ‘हाः हाः हाः” करीत “मोगँबो खुष हुवा” म्हणावेसे वाटले\nFiled under: प्रवासवर्णन, युरोप |\n« ग्रँड युरोप – भाग २१: युरोपच्या माथ्यावरील हिमप्रासाद ग्रँड युरोप – भाग २३ – ब्लॅक फॉरेस्टमधील कुकू क्लॉक »\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nगुणवत्ता, दर्जा, स्तर, प्रत …… आणि क्वालिटी\nयंत्रे तयार करणारी यंत्रे नोव्हेंबर 11, 2021\nशाश्वत ऊर्जा ऑक्टोबर 20, 2021\nवातावरणामधील हवेचा दाब ऑक्टोबर 7, 2021\nतेथे कर माझे जुळती – भाग १९ – माझ्या आत्या सप्टेंबर 27, 2021\nओझोन आणि हीलियम सप्टेंबर 16, 2021\nप्लॅस्टिक – ब्रह्मराक्षस की बागुलबोवा \nगॅलीलिओ आणि विज्ञान (सायन्स) ऑगस्ट 10, 2021\nकोपरनिकसचे संशोधन – सूर्यमालिका जुलै 29, 2021\nजुगाड पुराण जुलै 22, 2021\nएक धामधुमीचा दिवस (११ जुलै २००६) जुलै 11, 2021\nप्राचीन काळातील भारताची विज्ञानामधील प्रगति जून 29, 2021\nपरतलो मातृभूमीला मे 31, 2021\nइंद्र देवा रे देवा …. मे 25, 2021\nभगवान श्रीपरशुराम मे 14, 2021\nशून्याचा शोध मे 10, 2021\nपुण्याचा स्वाइनफ्ल्यू २००९ एप्रिल 14, 2021\nसिंहगड आणि मी एप्रिल 8, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/howra-bridge/", "date_download": "2021-12-05T08:41:44Z", "digest": "sha1:5QCLTWBSSGDBJKTSLPVWIDKFXQZD4WWL", "length": 8080, "nlines": 145, "source_domain": "policenama.com", "title": "howra bridge Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune Crime | पुणे-सोलापूर रोडवर प्रवाशांनी कॅबचालकाला धमकावून गाडी नेली चोरुन; चाकूचा…\nOmicron Covid Variant | पुण्यात परदेशातून आलेल्या व्यक्तीचा NIV कडून रिपोर्ट आला,…\n 45 वर्षाच्या महिलेवर जीव जडला म्हणून केलं तिच्या पोरीशी…\n युवतीवर ‘बलात्कार’ करून विकले\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - फिरण्याच्या बहाण्याने तरुणीला नेऊन तिला गुंगीचे औषध पाजून मुंबईत आणून तिच्यावर बलात्कार करून 12 हजार रुपयांना विकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित तरुणीने दलाल महिलेच्या मोबाईलवरून लपून आईला फोन करून…\nRanbir Kapoor | रणबीरने मारली आलियाच्या लेहंग्याला लाथ;…\nJuhi Chawla | जुही चावला शूटिंगमध्येच झाली होती गरोदर,…\nShalmali Kholgade | शाल्मली खोलगडेनं बांधली प्रियकरासोबत…\nSara Ali khan | बॉडीगार्डच्या ‘या’ कृत्यामुळं सारा अली खानला…\nAnemia | ‘ही’ 5 लक्षणे पुरुषांमध्ये गंभीर…\nअवघे 7 हजार देऊन खरेदी करा जास्त मायलेजच्या TVS Sport चे…\nPune Crime | पुण्यात नात्याला काळिमा फासणारी घटना \nPune Crime | पुण्याच्या आंबेगावातील खून प्रकरणातील…\nPune Crime | पुणे-सोलापूर रोडवर प्रवाशांनी कॅबचालकाला…\nOmicron Covid Variant | पुण्यात परदेशातून आलेल्या व्यक्तीचा…\n 45 वर्षाच्या महिलेवर जीव जडला…\nInvestment Tips | करोडपती बनण्याचे अचूक 4 मंत्र,…\nIncome Tax Return File | 31 डिसेंबरपूर्वी उरकून घ्या…\nPune Crime | पुण्याच्या आंबेगावातील खून प्रकरणातील…\nACP Narayan Shiragavkar | सहाय्यक पोलिस आयुक्त नारायण…\nACP Gajanan Tompe | पुण्यातील कोथरूड विभागाचे सहाय्यक पोलिस…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nPune Crime | पुणे-सोलापूर रोडवर प्रवाशांनी कॅबचालकाला धमकावून गाडी नेली चोरुन;…\nNawab Malik | नवाब मलिकांचा खळबळजनक दावा; म्हणाले –…\nIndian Railways | रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर, शताब्दी आणि दुरंतो…\nGulam Nabi Azad | अमरिंदर सिंग यांच्यानंतर गुलाम नबी…\nMaharashtra Hikes Traffic Fines | महाराष्ट्रात मोटार वाहन कायद्यात…\nMoney Laundering Case | ‘हवाला’च्या माध्यमातून हाँगकाँगला पाठविले तब्बल 1100 काेटी रुपये; CA ला अटक\nVicky Katrina Wedding | कतरीना कैफच्या घराबाहेर स्पाॅट झाला विकी कौशल; एवढ्या रात्री येण्याचं कारण \nJay Bhanushali | अभिनेता जय भानुशालीसाठी लेक ताराने गायलं गाणं, अतिशय गोड व्हिडीओ तुफान व्हायरल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.newsdanka.com/international/apple-takes-down-quran-app-in-china/35044/", "date_download": "2021-12-05T09:03:16Z", "digest": "sha1:ZUPRANNJZT67WAOKKMJLPD6KYLHHFJG3", "length": 11308, "nlines": 137, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Apple Takes Down Quran App In China", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरदेश दुनियाचीनने बंद करायला लावले ऍपलवरील 'कुराण ऍप'\nचीनने बंद करायला लावले ऍपलवरील ‘कुराण ऍप’\nव्हायला हवी पवारांच्या जातवादी राजकारणाची चर्चा\nजावेद अख्तर हा कुंपणावरचा कावळा\nआझाद मैदानात रडत होती मराठी अस्मिता…\nचीनने जगातील लोकप्रिय असलेल्या ऍपलच्या कुराण ऍपवर बंदी घातली असून देशातील प्लेस्टोअरमध्ये आता हे ऍप दिसणार नाही. त्यासोबतच ऑलिव्ह ट्री बायबल ऍपवरही चीनमध्ये बंदी घ���लण्यात आली आहे.\nभारतात अशाप्रकारे कोणती कारवाई केली असती तर त्यावर देशभरात केवढा गहजब माजला असता याविषयी आता चर्चा होऊ लागली आहे. शिवाय, चीनने घेतलेल्या या निर्णयाबद्दल भारतातील तथाकथित पुरोगामी, लिबरल्सनी जराही आवाज उठविलेला नाही, याचीही आठवण आता लोक करून देऊ लागले आहेत.\n‘कुराण मजिद’ हे जागतिक स्तरावर सुमारे दीड लाख रिव्ह्यूज असलेले ऍप आहे. बीबीसीने हे वृत्त दिले असून यासंदर्भात चीनने मात्र प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.\nचिनी सरकारच्या मते या ऍपसाठी आणखी काही कागदपत्रांची पूर्तता करण्याची आवश्यकता आहे, त्यामुळे ते ऍप काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे या ऍपची निर्मित करणाऱ्या कंपनीने म्हटले आहे.\nऍप्पलने यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही पण बीबीसीला त्यांच्या मानवाधिकार धोरणांचा संदर्भ घेण्यास सांगितले आहे. त्यानुसार त्यांना स्थानिक कायद्यांशी बांधील राहावे लागते. त्यामुळे सरकारशी काही गोष्टीत मतभेद होऊ शकतात.\nया ऍपने कोणत्या नियमांचा भंग केला आहे, हे कळलेले नाही. चीन ही ऍप्पलचे सर्वात मोठी बाजारपेठ आहे. चीनच्या निर्मिती क्षेत्रावर ऍप्पलचा पुरवठा अवलंबून आहे. त्यामुळे ऍप्पलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कूक यांच्यावर टीका होत आहे. कारण एकीकडे ते अमेरिकेतील राजकारणावर टीका करतात पण आता चीनच्या या निर्णयाबद्दल कोणतीही भूमिका घेत नाहीत. कूक यांनी २०१७मध्ये सात मुस्लीम बहुल देशांवर घातलेल्या बंदीवर टीका केली होती. पण आता ऍप्पलमधील या कुराण ऍपवर बंदी घातल्यावर मात्र चीनमधील नियमांशी आपल्याला बांधील राहावे लागते अशी भाषा ते करत आहेत.\n‘स्क्विड गेम’मुळे का झाले पाकिस्तानी नाराज\nदेवभूमीत पुन्हा ढगफुटीने हाहाःकार\nएलएसीवरील सैनिक शिकणार ‘तिबेटोलॉजि’\n‘बांगलादेशात जे घडले तेच मुंबईत घडणार आहे…’\nमध्यंतरी ट्विटर आणि फेसबुक यांना भारत सरकारने देशांतर्गत नियमांच्या अधीन राहण्याच्या सूचना केल्यानंतर अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावर केंद्र सरकारलाच धारेवर धरण्याचा प्रयत्न भारतातील पुरोगामी मंडळींनी केला होता. पण आता हीच मंडळी चीनमध्ये कुराण ऍपवर घालण्यात आलेल्या बंदीनंतर एक शब्दही काढताना दिसत नाहीत, याबद्दल सर्वसामान्यांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.\nपूर्वीचा लेखहाता���ा मिळणार महिलांची साथ उत्तर प्रदेशात देणार ४०% महिला उमेदवार\n डॉक्टरांनी ‘किडनी स्टोन’ ऐवजी ‘किडनी’च काढली\nफॉग चल रहा है\n‘ओमिक्रोन सर्वांना मारून टाकेल’ म्हणत डॉक्टरने कुटुंबाला संपवले\n१२ जणींना लग्नाच्या बेडीत अडकवणाऱ्याला घातल्या बेड्या\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nफॉग चल रहा है\n‘ओमिक्रोन सर्वांना मारून टाकेल’ म्हणत डॉक्टरने कुटुंबाला संपवले\n१२ जणींना लग्नाच्या बेडीत अडकवणाऱ्याला घातल्या बेड्या\nदहशतवादी समजून गोळीबार, ११ मजूर ठार\nभारतीय लष्करी अधिकारी पाकिस्तानी हॅकर्सचे लक्ष्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/sports/", "date_download": "2021-12-05T07:56:16Z", "digest": "sha1:L4F3VI5E5U42BMWFVCN5G56WIAYPKU7R", "length": 61218, "nlines": 450, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Sports Archives – Maharashtra Desha महाराष्ट्र देशा", "raw_content": "\n‘समृद्धी महामार्ग कधी होणार पूर्ण’, मोपलवारांनी दिली माहिती\n…तेव्हा काश्मीरमध्ये शांतता होती का\n‘…आता राजकारणाची सूत्रे हाती घ्यायला हवीत’, आदित्य ठाकरेंना बॅनर्जींचा सल्ला\n‘… पण महाराष्ट्राप्रमाणेच बंगाल झुकणार नाही’, ममता बॅनर्जींचा इशारा\n‘मुंबईला ओरबाडून ज्यांना आपली राज्ये विकसित करायची आहेत त्या राज्यांचा विकास म्हणजे तात्पुरती सूज’\nममता बॅनर्जी आल्या व महाराष्ट्रात वादळ निर्माण करून गेल्या- संजय राऊत\nIND vs NZ : मुंबई कसोटी सामन्यात आर अश्विनकडे मोठा विक्रम करण्याची संधी\nनवी दिल्ली : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात 3 डिसेंबरपासून मुंबईत मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना खेळवला जाईल. कानपूरमध्ये खेळली गेलेली पहिली...\nसुरेश रैनाबाबत रॉबिन उथप्पाने दिली मोठी प्रतिक्रिया\nनवी दिल्ली : चेन्नई सुपर किंग्स (CSK) ने आपल्या संघात चार खेळाडूंना कायम ठेवले आहे, परंतु वर्षानुवर्षे जोडला गेलला फलंदाज सुरेश रैना (Suresh Raina) ला संघातून...\nदुसऱ्या कसोटीच्या खेळपट्टीबाबत मोठी अपडेट, टीम इंडियाला होऊ शकतो तोटा\nकानपूर : कानपूर येथे भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला आणि आत��� दुसरा कसोटी सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला...\nकिरॉन पोलार्डला मुंबई इंडियन्ससोबत कायम ठेवण्याचे मोठे कारण आले समोर\nनवी दिल्ली : किरॉन पोलार्ड (Kieron Pollard) ला कायम ठेवण्याबाबत मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) क्रिकेटचे संचालक झहीर खान (Zaheer Khan) यांनी प्रतिक्रिया दिली...\nविजय हजारे ट्रॉफीचे सामने चेन्नईत नाही तर ‘या’ ठिकाणी होणार\nनवी दिल्ली : चेन्नई (Chennai) येथे होणार्‍या विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy) चे प्लेट ग्रुप सामने आणि बाद फेरीचे सामने आता जयपूर (Jaipur) ला हलवण्यात...\nमुंबई कसोटीसाठी भारतीय प्लेइंग इलेवनवर माजी पाकिस्तानी खेळाडूची प्रतिक्रिया\nनवी दिल्ली : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील तिसरा कसोटी सामना मुंबईत खेळवला जाणार आहे आणि या कसोटी सामन्यापूर्वी प्रत्येकजण भारतीय प्लेइंग...\nसनरायझर्स हैदराबादच्या प्रशिक्षकानेही घेतला संघाचा निरोप\nनवी दिल्ली : सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघाचे प्रशिक्षक ट्रेवर बैलिस (Trevor Bayliss) यांनीही संघाचा निरोप घेतला आहे. ते सर्वात यशस्वी प्रशिक्षकांपैकी एक आहेत...\nराहुल पाठोपाठ पंजाबला आणखीन एक मोठा धक्का; सहाय्यक प्रशिक्षकाने दिला राजीनामा\nनवी दिल्ली : पंजाब किंग्ज (Punjab Kings)ला केएल राहुल (KL Rahul) पाठोपाठ आणखीन एक मोठा धक्का बसला आहे. पंजाब किंग्जचे सहाय्यक प्रशिक्षक एंडी फ्लावर (Andy...\nIPL 2022: केएल राहुल सापडणार मोठ्या वादात; पंजाब किंग्जचा मोठा आरोप\nनवी दिल्ली : गेल्या दोन हंगामात कर्णधार म्हणून पूर्ण स्वातंत्र्य असतानाही केएल राहुल (Kl rahul) संघ सोडत असल्याबद्दल आयपीएल (Ipl) संघ पंजाब किंग्ज (Panjab...\nरशीद खानने सनरायझर्स हैदराबाद संघाला का दिला डच्चू\nनवी दिल्ली : अफगाणिस्तानचा दिग्गज लेगस्पिनर राशिद खान (Rashid Khan) ने सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघातून रिलीज झाल्यानंतर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. राशिद खान...\nअजिंक्य रहाणेला मुंबई कसोटीतून वगळणे फायद्याचे; दिनेश कार्तिकचे परखड मत\nकानपूर : मुंबई कसोटी सामन्यावर यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) ने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहली (Virat Kohli)...\nहार्दिक-चहलसाठी धोनी लावणार फिल्डिंग\nमुंबई : काल (३० नोव्हेंबर) रोजी आयपील २०२२ साठी कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करण्यात आली. आयपीएल लिलावापूर्वी आठही संघांनी त्यांच्या कायम ठेवलेल्या...\nरोहित शर्माची कायम ठेवलेल्या खेळाडूंवर मोठी प्रतिक्रिया\nनवी दिल्ली : मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) चा कर्णधार रोहित शर्माने (IPL 2022) च्या लिलावापूर्वी मुंबई इंडियन्सच्या रिटेन केलेल्या खेळाडूंवर मोठी प्रतिक्रिया...\nIPL 2022 : बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर यांना कायम न ठेवण्याचे कारण आले समोर\nनवी दिल्ली : राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) चे संघाचे क्रिकेट संचालक कुमार संगकारा यांनी संघातील दोन महत्त्वाच्या खेळाडूंना सोडल्याबद्दल मोठी प्रतिक्रिया...\nIPL 2022 साठी 8 संघांनी कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी\nनवी दिल्ली : आयपीएल (ipl 2022) लिलावापूर्वी आठही संघांनी त्यांच्या खेळाडूंची घोषणा केली आहे. पंजाब किंग्ज (panjab kings)ने आठ संघांपैकी सर्वात कमी खेळाडूंना...\nआरसीबीने सोडल्यानंतर युझवेंद्र चहलने दिली मोठी प्रतिक्रिया\nनवी दिल्ली : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने काल त्यांच्या कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ही यादी जाहीर केल्यानंतर...\nKKR मधून दिनेश कार्तिक आणि इऑन मॉर्गनची सुट्टी; ‘या’ 4 खेळाडू खेळाडूंना ठेवले कायम\nनवी दिल्ली : आयपीएल (ipl 2022) लिलावापूर्वी कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) ने आपल्या संघातील चार खेळाडूंना कायम ठेवले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे...\nधोनीपेक्षा जास्त रक्कम देवून जडेजाला ठेवलं कायम; ब्राव्होसह बडे खेळाडू दिसणार लिलावात\nनवी दिल्ली : चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) ने आयपीएलच्या नव्या हंगामाच्या लिलावापूर्वी एकूण चार खेळाडूंना कायम ठेवले आहे. कर्णधार महेंद्रसिंग धोनी...\nदिल्ली कॅपिटल्सकडून ऋषभ पंतला सर्वाधिक रक्कम, तर श्रेयश अय्यरला…\nनवी दिल्ली : आयपीएल लिलावापूर्वी दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals)ने आपल्या चार खेळाडूंना कायम ठेवले आहे. विशेष म्हणजे श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) ला संघातून...\nपंजाब किंग्सचा धक्कादायक निर्णय; केएल राहुलला वगळत ‘या’ खेळाडूंना ठेवले कायम\nनवी दिल्ली : आयपीएल (ipl 2022) लिलावापूर्वी पंजाब किंग्ज (Punjab Kings) ने त्यांचे फक्त दोन खेळाडू कायम ठेवले आहेत. पंजाब किंग्जने घेतलेला हा आश्चर्याचा निर्णय...\nमुंबई इंडियन्सने चार खेळाडू ठेवले कायम; पंड्या ब्रदर्सला दिला डच्चू\nनवी दिल्ली : आयपीएल (ipl) च्या पुढील हंगामापूर्वी मुंबई इंडियन्स (mumbai indians) ने त्यांच्या चार रिटेन केलेल्या खेळाडूंची घोषणा केली आहे. सर्वात महत्त्वाची...\nआरसीबीन�� 3 खेळाडूंना ठेवले कायम; कोहली खेळणार नव्या कर्णधाराच्या नेतृवाखाली\nनवी दिल्ली : आयपीएल (ipl) च्या नव्या हंगामाच्या लिलावापूर्वी आरसीबीने कायम ठेवलेल्या तीन खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. आरसीबीने युझवेंद्र चहल (Yuzvendra...\nसनरायझर्स हैदराबाद संघातून वगळल्यानंतर डेव्हिड वॉर्नरने दिली प्रतिक्रिया; म्हणाला…\nनवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि इंग्लंडचा जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) यांनी सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers...\nIPL मधील टीम कायम राखण्यात येणाऱ्या खेळाडूंचा आज करणार फैसला\nमुंबई: ‘IPL’च्या नव्या हंगामात लखनऊ(Lucknow) आणि अहमदाबाद (Ahmedabad)या दोन नवीन संघांचा समावेश करण्यात आला आहे. १५व्या हंगामासाठी संघात कायम राखण्यात आलेल्या...\nभारत-न्यूझीलंड कसोटी सामना अनिर्णीत\nकानपूर : पाचव्या दिवसातील अखेरच्या नऊ षटकांत विजयासाठी आवश्यक एक बळी मिळवण्यात भारतीय (India)गोलंदाज अपयशी ठरल्याने न्यूझीलंडने (New Zealand)पहिला कसोटी...\nअश्विनने मोडला हरभजनचा मोठा विक्रम; ट्विट करत केले अभिनंदन\nकानपूर : भारताचा (Team India) अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) ने हरभजन सिंग (Harbhajan Singh) चा सर्वाधिक ४१७ कसोटी बळींचा विक्रम...\nकानपूर कसोटीत अश्विनचा बोलबाला; टॉम लाथम बाद होताच रचला इतिहास\nकानपूर : टीम इंडियाचा स्टार फिरकीपटू आर अश्विनने (R.ashwin) न्यूझीलंडचा सलामीवीर टॉम लॅथम (Tom Latham) ला बाद करत इतिहास रचला आहे. भारतासाठी सर्वाधिक कसोटी बळी...\nकेएल राहुल आणि रशीद खान करोडोंची ऑफर्स पाहून झुकले लखनऊ फ्रँचायझीकडे\nनवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 साठी आठ जुने फ्रँचायझी संघ 30 नोव्हेंबर रोजी त्यांच्या कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे...\nविराटच्या पुनरागमनानंतरही श्रेयसला मुंबई कसोटीतून वगळणे अशक्य; ‘या’ खेळाडूची जागा धोक्यात\nकानपूर : कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचा आज शेवटचा दिवस असून दुसरा कसोटी...\n‘अजिंक्य रहाणेच्या जागी युवा खेळाडूंना संधी द्यावी’\nकानपूर : भारतीय कसोटी (IND vs NZ) संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) 3 डिसेंबरपासून न्यूझीलंडविरुद्ध सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीसाठी परतणार आहे...\nशेन वॉर्न अपघातात जखीमी; मुलालाही झाली दुखाप��\nकानपूर : ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा (Australia Cricket Team) माजी कर्णधार आणि दिग्गज खेळाडू शेन वॉर्न (Shane Warne) चा अपघात झाला आहे. शेन वॉर्न त्याचा मुलगा...\n‘रविचंद्रन अश्विन कपिल देवसारखा…’, दिनेश कार्तिकचे मोठे वक्तव्य\nकानपूर : कानपूर कसोटीच्या चौथ्या दिवशीचा खेळ संपल्यानंतर भारताचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने, (Dinesh kartik) रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) बाबत...\n’83’ चित्रपटाची प्रतीक्षा संपणार; लवकरच येणार सिनेमागृहात\nमुंबई : भारताचे माजी कर्कणधार कपिल देव (Kapil Dev) यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाच्या 1983 च्या विश्वचषक विजयावर आधारित चित्रपट 83 (Kapil Dev Movie) चा...\nखराब फॉर्ममधून जाणाऱ्या रहाणे-पुजाराची फलंदाजी प्रशिक्षकांने केली पाटराखण, म्हणले…\nकानपूर : (IND vs NZ) भारतीय कसोटी संघाची कामगिरी अलिकडच्या काळात अतिशय वाखाडण्याजोगी आहे, पण संघाचे दोन अनुभवी फलंदाज, चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि...\nIPL 2022 : ‘या’ कारणामुळे खेळाडूंना कायम ठेवण्याची शेवटची तारीख वाढण्याची शक्यता\nनवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीगच्या 15 व्या आवृत्तीसाठी कायम ठेवण्यात आलेल्या खेळाडूंची यादी सादर करण्याची अंतिम मुदत एका आठवड्याने वाढवण्यात येणार आहे...\nआयपीएलमध्ये येण्याआधीचं लखनऊ संघाची BCCI कडे तक्रार\nकानपूर : आयपीएल (IPL Retained Players 2022) 2022 पूर्वी, फ्रँचायझींना 30 नोव्हेंबरपर्यंत त्यांच्या कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करायची आहे. परंतु...\nखराब फॉर्ममधून जाणाऱ्या हार्दिकची दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून माघार; बीसीसीआयकडे मागितला वेळ\nकानपूर : कोविड-19 च्या नवीन प्रकारामुळे भारताचा दक्षिण आफ्रिका (South Africa) दौरा धोक्यात येऊ शकतो, पण त्या मालिकेत हार्दिक पांड्या (Hardik Pandya) चे भारतीय...\nश्रेयस अय्यरने रचला इतिहास; पदार्पणाच्या कसोटीत मोडला 88 वर्षांचा विक्रम\nकानपूर : कानपूर येथे भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. रविवारी (28 नोव्हेंबर) सामन्याचा चौथा...\nआज मैदानात विजयाच्या निर्धाराने उतरेल टीम इंडिया; न्यूझीलंडपुढे २८४ धावांचे लक्ष\nकानपूर : कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर सुरू असलेल्या भारत-न्यूझीलंड कसोटीच्या चौथ्या दिवशी भारताने ७ बाद २३४ धावांवर दुसरा डाव घोषित करून न्यूझीलंडपुढे...\nफ्लॉप अजिंक्य रहाणे सोशल मिडीयावर जोरदार ट्रोल\nनवी दिल्ली : भारतीय कसोटी (Indian Test Cricket Team) संघाचा वरिष्ठ खेळाडू आणि कार्धार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) पुन्हा एकदा फ्लॉप ठरला. भारत आणि...\nदक्षिण आफ्रिका दौऱ्यावर ‘हा’ खेळाडू घेणार हार्दिक पांड्याची जागा\nनवी दिल्ली : टीम इंडियाचा (India national cricket team) स्टार खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) हा जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे यात शंका...\nकानपूर कसोटीत चेतेश्वर पुजाराच्या नावावर लज्जास्पद विक्रमाची नोंद\nकानपूर : कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा (Cheteshwar...\n‘स्टीव्ह स्मिथच्या जागी ‘या’ खेळाडूला उपकर्णधार बनवायला हवे होता’\nनवी दिल्ली : क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अलीकडेच वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सला (Pat Cummins)आपला नवा कसोटी कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. टीम पेनच्या जागी त्याला...\nन्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी विराट कोहलीची जोरदार तयारी\nकानपूर : क्रिकेटमध्ये असे अनेक खेळाडू आहेत, जे त्यांच्या फिटनेसकडे खूप लक्ष देतात, पण या यादीत भारतीय संघाचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीचे नाव आघाडीवर आहे...\nगौतम गंभीरला एका आठवड्यात मिळाली तिसरी धमकी\nनवी दिल्ली : भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरला रविवारी पुन्हा एकदा ISIS काश्मीरकडून धमकीचा मेल आला आहे, या मेलमध्ये गौतम गंभीर आणि त्याच्या कुटुंबाला...\nIPL 2022 : BCCI समोर नवीन नवं संकट; अहमदाबाद संघाबाबत निर्णय नाही\nकानपूर : चाहत्यांनमध्ये आता आयपीएल 2022 बद्दल खूप उत्सुकता वाढली आहे, कारण आगामी हंगामात या स्पर्धेत अधिक संघांसह अधिक सामने खेळवले जातील. 10 संघांमध्ये...\nकेएल राहुलच्या ‘या’ निर्णयाने पंजाब किंग्ज अडचणीत\nनवी दिल्ली : पंजाब किंग्ज (Punjab Kings Team) संघाचा कर्णधार असलेल्या लोकेश राहुल (KL Rahul) ने आधीच संघापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आता नव्या...\nभारताचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये, मयंक अग्रवालनंतर रवींद्र जडेजा आउट\nकानपूर : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ Live Score) यांच्यात दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना कानपूरमध्ये खेळला जात आहे. रविवारी (28 नोव्हेंबर)...\nपदार्पण न करता विकेटकीपिंग करणे ठरले वरदान; पुढील 3 हंगामासाठी विराटच्या संघात स्थान निश्चित\nनवी दिल्ली : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कानपूर येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या (India vs New Zealand 1st Test) तिसऱ्या दिवशी केएस भरतने...\nCSK ने धोनीला कायम ठेवल्याने ‘या’ खेळाडूने दिली प्रतिक्रिया; म्हणाला…\nमुंबई: इंडियन प्रीमियर लीगच्या 15 व्या आवृत्तीसाठी कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी सादर करण्याची अंतिम मुदत संपत आली आहे आणि म्हणूनच सर्व फ्रँचायझी त्यांच्या...\nविराट कोहली कडून कसोटी कर्णधारपद घेणार का काढून\nनवी दिल्ली : जगातील महान फलंदाजांपैकी एक असलेल्या विराट कोहली (virat kohli )ने टी-20 फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचे कर्णधारपद सोडले आहे. आता तो पूर्णपणे एकदिवसीय आणि...\nइंडोनेशिया खुली बॅडिमटन स्पर्धा : सिंधूचे आव्हान संपुष्टात\nबाली : इंडोनेशिया खुली बॅडिमटन स्पर्धेमध्ये (Indonesia Open Badminton Championship)भारताची दोन ऑलिम्पिक पदकविजेती बॅडिमटनपटू पी. व्ही. सिंधूला (P. V...\nकनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारताची उपांत्यपूर्व फेरीत धडक\nभुवनेश्वर : संजय कुमार, (Sanjay Kumar)अरायजीत सिंग हुंदल आणि सुदीप चिरमाको यांच्या प्रत्येकी दोन गोलच्या जोरावर भारताने कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धेत(Junior...\nअक्षर पटेलने कानपूर कसोटीत रचला इतिहास\nकानपूर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील 2-कसोटी मालिकेतील पहिला सामना (IND vs NZ 1st Test) कानपूर येथील ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळला जात आहे. डावखुरा फिरकी...\nभारताची वर्चस्वाची खेळी; न्यूझीलंडला २९६ धावांवर रोखले\nकानपूर : १५१ धावांची दमदार सलामी नोंदवणाऱ्या न्यूझीलंडला (New Zealand )पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी २९६ धावांवर रोखण्यात भारताला(India) यश आले...\nआज मैदानात मोठे लक्ष समोर ठेवून उतरेल टीम इंडिया; पुजारा आणि अग्रवाल यांच्यावर असेल नजर\nकानपूर : भारत आणि न्यूझीलंड ( IND vs NZ ) यांच्यात कानपूर येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याचा आज चौथा आणि महत्त्वाचा दिवस आहे. जेव्हा मयंक अग्रवाल...\nश्रेयस अय्यर आयपीएलमध्ये रोहित शर्माच्या टीमसोबत खेळणार\nनवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग (IPL-2022) च्या पुढील हंगामाची तयारी सुरूझाली आहे. सध्याच्या सर्व 8 संघांना 30 नोव्हेंबरपर्यंत त्यांच्या कायम ठेवलेल्या...\nपदार्पणाशिवाय ‘या’ खेळाडूने न्यूझीलंडला दिले ३ मोठे धक्के\nकानपूर : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात सुरू असलेल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू आहे. कानपूरच्या...\nकानपूर कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाला मोठा धक्का; बदलावा लागला यष्टिरक्षक\nकानपूर : कानपूरमध्ये भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातकसोटी मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी सकाळी भारतीय संघाला पराभवाचा...\nअश्विन आणि पंच यांच्यात झाला जोरदर वाद; प्रशिक्षक द्रविडने उचलले ‘हे’ मोठे पाऊल\nकानपूर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळवला जात आहे. शनिवारी तिसऱ्या...\nकोहली परतल्यानंतर श्रेयस अय्यरला दुसऱ्या कसोटीत संधी मिळेल का माजी फलंदाजाने दिले उत्तर\nकानपूर : श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) ने त्याच्या पदार्पणाच्या कसोटीतच शानदार शतक झळकावून क्रिकेटच्या सर्वात मोठ्या फॉरमॅटची धमाकेदार शैलीत सुरुवात केली आहे...\nखराब अंपायरिंगमुळे चाहत्यांना झाली कोहलीची आठवण; ट्विटरवर पडतोय मिम्सचा पाऊस\nकानपूर : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील कानपूर कसोटी सामन्यात, खराब अंपायरिंगने खूप मथळे केले. आयसीसीचे एलिट पॅनल अंपायर नितीन मेनन हे त्यांच्या...\n#HBD Special : सुरेश रैना ‘हा’ विक्रम करणारा ठरला पहिला भारतीय\nमुंबई : टीम इंडियाचा माजी फलंदाज आणि चेन्नई सुपर किंग्जचा महत्त्वाचा सदस्य सुरेश रैना आज 35 वर्षांचा झाला आहे. आपल्या शानदार खेळाच्या जोरावर रैनाने 2011 साली...\nकसोटी सामन्यात रविचंद्रन अश्विनने पाकिस्तानी गोलंदाजाला मागे टाकत केला मोठा विक्रम\nकानपूर : रविचंद्रन अश्विनने (R.Ashwin) या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये मोठा विक्रम केला आहे. अश्विन २०२१ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज...\nकोरोनामुळे भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा होणारा रद्द\nनवी दिल्ली : भारत पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात संघाला तीन सामन्यांची कसोटी, एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय...\n…तर देशात DRS चा वापर करण्यास नकार देऊ शकतं; न्यूझीलंडच्या खेळाडूचा टोला\nकानपूर : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ ) यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गुरुवारपासून (25 नोव्हेंबर) कानपूर येथे खेळवला जात आहे...\nखराब कामगिरीनंतर कृणाल पांड्याने सोडले बडोदा संघाचे कर्णधारपद\nनवी दिल्ली : बडोदा संघाचा कर्णधार कृणाल पंड्या (Krunal Pandya) ने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (Syed Mushtaq Ali Trophy) मधील खराब कामगिरीनंतर कर्णधारपद सोडण्याचा...\nIPL 2022 : रवींद्र जडेजाला CSK च्या राखीव खेळाडूंबाबत पडला ‘हा’ प्रश्न\nकानपूर : भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) ने आयपीएल (IPL) मधील कायम ठेवण्याऱ्या खेळाडूंच्या यादीवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्याने...\nभारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटीतील खराब अंपायरिंगवर आकाश चोप्राने व्यक्त केला संताप\nकानपूर : माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा (Aakash Chopra) ने भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कानपूरमध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या...\nआशियाई चॅम्पियन्स हॉकी स्पर्धा; ‘या’ खेळाडूकडे असणार कर्णधारपद\nनवी दिल्ली: पुढील महिन्यात आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धा (Asian Champions Hockey Tournament)होणार आहे. या स्पर्धेसाठी भारताच्या २० सदस्यीय पुरुष हॉकी...\nइंडोनेशिया खुली बॅडमिंटन स्पर्धा : सात्त्विक-चिराग यांची विजयी घोडदौड\nबाली : इंडोनेशिया खुल्या बॅडिमटन स्पर्धेत (Indonesia Open Badminton )भारताची दुहेरी ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू,(P. V. sindhu) अनुभवी बी. साईप्रणीत (b...\nटी-२० वर्ल्डकपमध्ये भारत पाकिस्तानविरुद्ध सामन्यात भयभीत होता; इंझमामचे बेधडक वक्तव्य\nमुंबई: टी-२० र्ल्डकप २०२१ स्पर्धेमध्ये पाकिस्तानने भारताचा पराभव केला. या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने(virat kohali) नाणेफेक गमावली आणि संघाला १० गडी...\nश्रेयस अय्यरच्या सेंचुरीवर वसीम जाफरने केले स्वतः लाच ट्रोल; म्हणाला..\nकानपूर: युवा फलंदाज श्रेयस अय्यरने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावणारा तो 16वा भारतीय फलंदाज ठरला आहे. श्रेयस अय्यर...\n‘हा दिवस कधीही विसरणार नाही’, २६/११/ दहशतवादी हल्ल्यात झालेल्या शहीदांना विराटने वाहिली श्रद्धांजली\nमुंबई : मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यावेळी (26-11 Mumbai terrorist attack) नागरिकांचे रक्षण करताना शहिद झालेल्या मुंबई पोलिस, एनएसजी...\nकपिल देव यांनी साधला हार्दिकवर निशाणा; म्हणाले…\nमुंबई : भारतीय संघाचा माजी कर्णधार कपिल देव(Kapil Dev) यांनी अष्टपैलू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) च्या फिटनेसवर आता प्रश्न उपस्थित केले आहेत. हार्दिकने...\nग्रीन पार्कमध्ये कानपुरिया स्टाईलमध्ये गुटखा खाताना प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल, वसीम जाफरने केले ट्रोल\nकानपूर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गुरुवारपासून (२५ नोव्हेंबर) कानपूरमध्ये खेळवला जात आहे. शुक्रवारी सामन्याचा...\nसिधी बात नो बकवास सनरायझर्स हैदराबादच्या कर्णधारपदाबाबत विचारले असता वॉर्नरचे रोखठोक उत्तर\nमुंबई : आयपीएल (ipl) च्या 14 व्या हंगामात डेव्हिड वॉर्नर (David Warner) ला सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) च्या कर्णधारपदावरून वगळण्यात आले होते...\nधोनीच्या सांगण्यावरून सीएसकेमध्ये होणार मोठे फेरबदल; हार्दिक पांड्याला मिळणार स्थान\nमुंबई : इंडियन प्रीमियर (IPL) लीगच्या 15 व्या आवृत्तीसाठी कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी सादर करण्याची अंतिम मुदत संपायला आता फक्त ४ दिवस बाकी आहेत. बहुतेक...\nपॅट कमिन्सला कर्णधारपद दिल्यानंतर स्टीव्ह स्मिथची मोठी प्रतिक्रिया\nकानपूर : क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पॅट कमिन्स (Pat Cummins) ला संघाचा कर्णधार आणि स्टीव्ह स्मिथला उपकर्णधारपद दिले आहे. स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) ने एशेज...\nपॅट कमिन्स ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा कसोटी कर्णधार तर, स्टीव्ह स्मिथ\nकानपूर : जगातील नंबर 1 कसोटी गोलंदाज पॅट कमिन्सची (Pat Cummins) ऑस्ट्रेलियाचा 47 वा कसोटी कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर माजी कर्णधार स्टीव्ह...\nपदार्पणात श्रेयस अय्यरने केला ‘हा’ रिकॉर्ड; ठरला १६ वा भारतीय खेळाडू\nकानपूर : युवा फलंदाज श्रेयस अय्यरने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावणारा तो 16वा भारतीय फलंदाज ठरला आहे. श्रेयस अय्यर...\nशुबमन गिलला लवकरच ‘त्या’ गोष्टी कराव्या लागतील दुरुस्त\nकानपूर : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ ) यांच्यात कानपूर येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी शुभमन गिल (Shubman Gill) ने पहिल्या सत्रात दमदार...\nकर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर टीम पेनचा आणखी एक धक्कादायक निर्णय\nनवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटी कर्णधार टीम पेन (Tim Paine) ने आणखी एक धक्कादायक निर्णय घेतला आहे. कसोटी संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर आता टीम पेनने सर्व...\n‘…याची अपेक्षा नव्हती’, शुभमनने न्यूझीलंडच्या गोलंदाजावर दिली प्रतिक्रिया\nकानपूर : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गुरुवारपासून कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळवला जात आहे...\nइंडोनेशिया खुली बॅडमिंटन स्पर्धेत सिंधू, साईप्रणीत उपांत्यपूर्व फेरीत\nबाली : इंडोनेशिया खुल्या बॅडिमटन स्पर्धेत (Indonesia Open Badminton )भारताची दुहेरी ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू,(P. V. sindhu) अनुभवी बी. साईप्रणीत (b...\nभारत-न्यूझीलंड कसोटी मालिका : भारताची समाधानकारक धावसंख्या\nकानपूर: मुंबईकर श्रेयस अय्यरने कसोटी पदार्पण करत आक्रमक खेळी केली. श्रेयसने १३६ चेंडूंचा सामना करीत सात चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद ७५ धावांच्या शानदार...\nकनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारताचा कॅनडावर १३-१ ने विजय\nभुवनेश्वर : कनिष्ठ विश्वचषक हॉकी (Junior Hockey World)स्पर्धेत भारताने (India)‘ब’ गटातील लढतीत कॅनडाला(Canada) १३-१ असे पराभूत केले. उपकर्णधार संजयने...\nIPL 2022 : आयपीएलच्या आठ संघानी ‘या’ खेळाडूंना ठेवले कायम\nमुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या 15 व्या आवृत्तीसाठी कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी सादर करण्याची अंतिम मुदत संपायला आता फक्त 5 दिवस बाकी आहे. बहुतेक आयपीएल...\nटेनिसपटू सानिया आणि शोएब यांची नवी ‘पार्टनरशीप’; दोघांनी टीझर शेअर करताच वाढली उत्सुकता\nमुंबई : भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा (Tennis player Sania Mirza) आणि तिचा नवरा म्हणजेच पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक (Pakistani cricketer Shoaib...\n‘तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळायचे असेल तर बॉडी वाढवा’\nनवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (hardik pandya) बऱ्याच दिवसांपासून पूर्णपणे तंदुरुस्त नाही. T20 वर्ल्डमध्ये टीम इंडियामध्ये...\n‘विराट कोहलीच्या ऐवजी अजिंक्य रहाणेला कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार बनवलं जाईल’\nकानपूर : पाकिस्तानचा माजी लेगस्पिनर दानिश कनेरिया (Danish Kaneria)ने भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदावर धक्कादायक प्रतिक्रिया दिली आहे. दानिश कनेरियाने म्हटले...\n‘मित्रा ही तर फक्त सुरुवात’, श्रेयस अय्यरच्या कसोटी पदार्पणावर रिकी पाँटिंगची प्रतिक्रिया\nकानपूर : मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये आपले स्थान पक्के करणाऱ्या श्रेयस अय्यर (shreyash iyar) ने न्यूझीलंडविरुद्धच्या कानपूर कसोटीने आपला प्रवास सुरू केला आहे...\nकसोटी क्रिकेट पाहून वसीम जाफरला आली आईची आठवण\nकानपूर : जवळपास तीन महिन्यांच्या रोमांचक T20 सामन्यांनंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी कसोटी क्रिकेट परतले आहे. टीम इंडियाचा माजी कसोटीपटू वसीम जाफर (vasim...\n‘स्टीव्ह स्मिथने मैदानात जास्त ढवळाढवळ करू नये’\nनवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया संघाचा माजी कर्णधार (Australia Cricket Team) टीम पेनने (tim pen) त्याच्यावर लागलेल्या गंभीर आरोपानंतर कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे...\nदिल्ली कॅपिटल्सकडून शिखर धवनला डच्चू आणि श्रेयश अय्यरला\nमुंबई : आयपीएल 2022 साठी कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी देण्यासाठी काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) ने...\nकेएल राहुलचा पंजाब किंग्जमधून पायउतार; ‘या’ संघाकडून मिळली मोठी ऑफर\nमुंबई : IPL 2022 पंजाब किंग्ज (Punjab Kings) चा कर्णधार केएल राहुल (KL Rahul) आता ही फ्रेंचायझी सोडणार असल्याची माहिती मिळत आहे. भारताचा T20 उपकर्णधार केएल...\nन्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात अश्विनकडे मोठा विक्रम करण्याची संधी\nकानपूर : भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) ऑफ-स्पिन गोलंदाज रविचंद्रन अश्विन (R.Ashwin) न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात मोठी कामगिरी...\nनवीन प्रशिक्षक संजय बांगर यांच्यासोबत कोहलीची विशेष तयारी\nकानपूर : भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात २ सामन्यांची कसोटी मालिका गुरुवारपासून (२५ नोव्हेंबर) सुरु झाली असून पहिला सामना कानपूरच्या ग्रीनपार्क स्टेडियमवर होत आहे...\nKKR च्या कर्णधार पदावरून मॉर्गनची हकालपट्टी, तर…\nमुंबई : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2021 च्या फायनलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सचे (KKR) नेतृत्व करणारा कर्णधार इयोन मोर्गन (Eoin Morgan) लीगच्या पुढील मालिकेपूर्वी...\nखराब फॉर्ममधून जाणारा रहाणे टीकाकारांवर भडकला; म्हणाला…\nकानपूर : भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) पुन्हा एकदा कसोटी सामन्यात न्यूझीलंडशी (New Zealand) भिडणार आहे. या वर्षी जूनमध्ये किवी संघ अंतिम सामन्यात...\n‘समृद्धी महामार्ग कधी होणार पूर्ण’, मोपलवारांनी दिली माहिती\n…तेव्हा काश्मीरमध्ये शांतता होती का\n‘…आता राजकारणाची सूत्रे हाती घ्यायला हवीत’, आदित्य ठाकरेंना बॅनर्जींचा सल्ला\n‘… पण महाराष्ट्राप्रमाणेच बंगाल झुकणार नाही’, ममता बॅनर्जींचा इशारा\n‘मुंबईला ओरबाडून ज्यांना आपली राज्ये विकसित करायची आहेत त्या राज्यांचा विकास म्हणजे तात्पुरती सूज’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.hellodox.com/tip/IodineDeficiency/1855", "date_download": "2021-12-05T07:12:59Z", "digest": "sha1:3PLLK4P5JUTV2EGKVIVWVPHCAKVSK24K", "length": 6640, "nlines": 101, "source_domain": "www.hellodox.com", "title": "आयोडीनच्या कमतरतेमुळे उद्भवते वंधत्वाची समस्या!", "raw_content": "\nआयोडीनच्या कमतरतेमुळे उद्भवते वंधत्वाची समस्या\nउत्तम आरोग्यासाठी सर्व पोषकघटक योग्य प्रमाणात शरीराला मिळणे, अत्यंत गरजेचे आहे. पोषकघटकांचे कमी-अधिक प्रमाण आरोग्याच्या समस्या निर्माण करते. मग एकातून दुसरी आणि त्यातून मग तिसरी समस्या उद्भवते. हे चक्र असेच सुरु राहते. परिणामी स्वास्थ्य बिघडते. आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात.\nया समस्या निर्माण होतात\nमहिलांमध्ये आयोडीनच्या कमतरतेमुळे अनेक समस्या निर्माण होतात. आयोडीनच्या गर्भधारणा होण्यास अडथळे निर्माण होतात. त्याचबरोबर वंधत्व, नवजात बालकात व्यंग निर्माण होण्याचा धोका वाढतो.\nमानवी शरीरासाठी आयोडीन हे एक महत्त्वपूर्ण मायक्रो न्युट्रिएंट आहे. जे थॉयरॉईड हार्मोन्सच्या निर्मितीसाठी आवश्यक आहे. आयोडीनच्या कमतरतेमुळे हायपो थायरॉईडिज्मची समस्या उद्भवते.\nतज्ञांनुसार, महिलांच्या शरीरातील आयोडीन कमतरतेचा थेट परिणाम त्यांच्या प्रजनन संस्थेवर पडतो. हायपोथायरॉईडिज्ममुळे वंधत्व आणि गर्भपात होण्याचा धोका वाढतो. थॉयरॉईड ग्रंथींचे कार्य जेव्हा मंदावते तेव्हा आवश्यक प्रमाणात हार्मोनची निर्मिती होत नाही. याचा अंडाशयात अंड उत्पत्तीवर परिणाम होतो आणि हेच वंधत्वाचे कारण ठरते.\nहायपो थॉयरॉईडिज्म असलेल्या महिलांमध्ये सेक्सची इच्छा कमी होणे, मासिक पाळीचे चक्र बिघडणे आणि गर्भधारणा होण्यास समस्या निर्माण होणे, अशा समस्या उद्भवतात. हायपो थॉयरॉईडिज्मची समस्या दूर करण्यासाठी त्यावर उपचार करणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यावर उपचार करुनही जर वंधत्वाची समस्या कायम राहत असेल तर त्यासाठी दुसरे उपचार करण्याची आवश्यकता निर्माण होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://anandghare2.wordpress.com/2012/01/05/%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9C-%E0%A4%9D%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A4%A6/", "date_download": "2021-12-05T09:14:03Z", "digest": "sha1:IQLGJXJR7LMB6AW6LSMUUAWRVSN7YM2N", "length": 22198, "nlines": 133, "source_domain": "anandghare2.wordpress.com", "title": "ध्वज, झेंडे आणि त्यांचे बदलते स्वरूप | निवडक आनंदघन", "raw_content": "\nआजीचे घड्याळ (कालगणना) (3)\nकला आणि कलाकार (6)\nराणीचे शहर लंडन (6)\nबोलू ऐसे बोल (11)\nविज्ञान आणि तंत्रज्ञान (86)\nचीन चिनी चायनीज (5)\nसाहित्य आणि साहित्यिक (20)\nविठ्ठला तू वेडा कुंभा�� (6)\nध्वज, झेंडे आणि त्यांचे बदलते स्वरूप\nगणेशाची किंवा श्रीकृष्णाची मूर्ती, शंकराची पिंडी, शाळिग्राम, साधुसंतांच्या तसबिरी वगैरेंची आपण पूजा करतो, त्यांना नमस्कार करतो आणि त्यांची आराधना करतो. निराकार परमेश्वरावर विश्वास ठेवणारे या गोष्टींना मान्यता देत नाहीत. निर्जीव दगड किंवा धातूच्या आकारात किंवा कागदाच्या चिटो-यामध्ये ते लोक परमेश्वराला पाहू शकत नाहीत. पण मूर्तिपूजक असो वा मूर्तिभंजक असो सगळेच लोक झेंडा हे देशाचे, धर्माचे किंवा माणसांच्या विशिष्ट गटाचे प्रतीक आहे असे मात्र मानतात. ‘प्रतीक’ या संकल्पनेचे ध्वज हे उत्तम उदाहरण म्हणता येईल.\nराष्ट्रीय पशु, पक्षी, फूल वगैरे इतर अनेक प्रतीकांची नांवे सरकारी आदेशाने जाहीर केली जातात, शाळेतल्या मुलांना ती शिकवतात आणि त्यातली तल्लख बुद्धीची मुले ती लक्षात ठेऊन क्विझमध्ये मार्क मिळवतात. आम जनतेला मात्र त्यातल्या कोणत्याही प्रतीकावरून आपल्या देशाची आठवण येते असे दिसत नाही. नोटेवर आणि नाण्यावर छापलेली मुद्रा आणि सर्व महत्वाच्या प्रसंगी उभारलेला झेंडा ही प्रतीके तेवढी सर्वांना ठाऊक असतात. ध्वजाला मान दिला जातो, त्याच्या पुढे सारे नतमस्तक होतात, कोणी त्याची आरती करतात, कोणी त्याला राखी बांधतात, त्याचे रक्षण करण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुतीसुद्धा दिल्याचा इतिहास आहे. इथे झेंडा म्हणजे एक कापडाचा तुकडा उरलेला नसतो. तो संपूर्ण राष्ट्राचे किंवा निदान एका विशाल जनसमूहाचे प्रतीक बनलेला असतो. लोकांच्या मनात तो कर्तव्यबुद्धी, इमानदारी, राष्ट्रभक्ती, अस्मिता यासारख्या उच्च कोटीच्या भावना जागृत करतो.\nपूर्वापारपासून ‘झेंडा’ या प्रतीकात्मक संकल्पनेचा उपयोग होत आलेला आहे. महाभारताच्या युध्दातसुध्दा अर्जुनाच्या रथावर ध्वज लावला असल्याचा उल्लेख आहे. एका राजाने किंवा माणसांच्या समूहाने दुस-याशी लढाई करून त्याला चारी मुंड्या चीत केले, पराजित लोक नष्ट झाले, पळून गेले किंवा शरण आले आणि विरोध शिल्लकच राहिला नाही असे झाल्यावर जेते लोक आपला झेंडा उंच फडकवून आनंद व्यक्त करीत असत. दुरूनही तो दिसत असल्यामुळे आणि ओळखता येत असल्यामुळे आसमंतातील सर्वांना ते दिसत असे. कोणताही किल्ला काबीज केला की त्यावर तो जिंकणा-याचे निशाण फडकवण्याची पद्धत होती. त्या जागी कोणाची सत्त�� चालते हे त्यावरून कळत असे. राघोबादादांनी मराठेशाहीचा झेंडा अटकेपार फडकवला हे इतिहासात वाचतांना आपल्या अंगावर मूठभर मांस चढते. एखाद्या जागी दंगेधोपे चालले असतील तर तिथे सैन्य पाठवले जाते आणि तिथे गेल्यावर ते त्या भागाच्या हमरस्त्यावरून ध्वजसंचलन करते. “आता कोणाची हिंमत असेल तर पुढे या” असा इशारा त्यातून दिला जातो. या सगळ्या जागी झेंडा हे सत्तेचे प्रतीक आहे.\nगिर्यारोहणासारखी आव्हानात्मक कामगिरी फत्ते झाल्यावर त्या जागी त्याची खूण झेंड्याच्या रूपाने ठेवतात. उत्तर व दक्षिण ध्रुवावर आणि एव्हरेस्ट शिखरावर जे साहसी वीर सर्वात आधी पोचले ते तेथे आपल्या देशाचा ध्वज रोवून परत आले. नील आर्मस्ट्रॉंगने तर चंद्रावर अमेरिकेचे निशाण फ़डकवले. ऑलिंपिक किंवा कोठल्याही आंतरराष्ट्रीय क्रीडास्पर्धांमध्ये विजयी वीरांना पदके दिली जात असतांना त्यांच्या देशांचा ध्वज उंचावला जातो. तो पाहून त्यांच्या मनातला आनंद द्विगुणित होतो. ऑलिंपिक क्रीडास्पर्धांचाच एक खास ध्वज आहे. स्पर्धा सुरू करतांना त्याचे समारंभपूर्वक आरोहण होते आणि कार्यक्रमाचे सूप वाजवतांना तो सन्मानाने खाली उतरवला जातो.\nराष्ट्रध्वज ही आपल्या देशाची खूण असते व कधी कधी त्यावरून माणसाची ओळख करून दिली जाते. टेलीव्हिजनवर होत असलेल्या खेळांच्या प्रक्षेपणात त्यात खेळत असलेल्या खेळाडूच्या किंवा संघाच्या नांवासोबत अनेक वेळा त्याच्या देशाचा झेंडा दाखवतात. ऑलिंपिकसारख्या आंतरराष्ट्रीय क्रीडा सुरू होण्यापूर्वी सर्व खेळाडूंचे सांघिक संचलन होते तेंव्हा प्रत्येक देशाच्या संघाचे नेतृत्व करणारा (किंवा करणारी) हातात त्या देशाचा झेंडा घेऊन चालत असतो. मागे एकदा मी जर्मनीतल्या एका कारखान्यात कांही कामासाठी गेलो होतो तेंव्हा मुख्य प्रवेशद्वारापाशी असलेल्या दोन खांबांवर भारत आणि जर्मनी या देशांचे ध्वज लावलेले पाहून मला किती आनंद झाला की ते शब्दात सांगता येणार नाही. समुद्रातून जाणारी गलबते आपल्या देशाचा ध्वज अभिमानाने शिडावर लावीत असत. त्यामुळे ते जहाज कोणत्या देशातले आहे हे दुरून पाहतांना न सांगताच समजत असे. एवढेच नव्हे तर चांचेगिरी करणारे पायरेट्सदेखील दोन हाडे आणि कवटीचे चित्र असलेला झेंडा फडकावत होते हे आपण कॉमिक्समध्ये पाहतो.\nसत्ता किंवा विजय यातील धुंदीपासू�� अगदी दूर अशा वेगळ्या भावनादेखील ध्वजारोहणाद्वारे व्यक्त करतात. “विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला वाळवंटी चंद्रभागेच्या कांठी डाव मांडिला वाळवंटी चंद्रभागेच्या कांठी डाव मांडिला ” असे म्हणत वारकरी हरिनामाच्या कल्लोळात डुंबतात. विठ्ठलाच्या भक्तीची प्रेरणा घेऊन सारे हरिभक्त एका झेंड्याखाली जमा होतात. त्याच प्रकारे समविचाराचे लोक एक संघटना निर्माण करतात तेंव्हा अनेक वेळा तिचा एक ध्वज बनवला जातो. हातोडा आणि कोयता यांचे चित्र असलेल्या लाल बावट्याखाली सा-या दुनियेतील कामगारांना एकत्र आणण्याचे स्वप्न एके काळी जगभरातील साम्यवादी पहात होते. इतर राजकीय पक्षांच्या कार्यातसुद्धा त्यांच्या ध्वजाला केवढे महत्व आहे हे आपण रोजच पहातो.\nयुद्धविराम करण्यासाठी रणभूमीवर पांढरा ध्वज दाखवतात. ऐन लढाईच्या हमरीतुमरीतदेखील रेडक्रॉसचा झेंडा दाखवत मानवी सेवाभावाचे कार्य चालले होते. रेल्वे असो वा रस्ता असो, त्यावरून पुढे जाणे धोक्याचे असल्यामुळे थांबायचे असेल तर लाल झेंडा दाखवतात आणि सर्व कांही ठीक आहे हे पाहून पुढे जाण्यासाठी हिरवा झेंडा दाखवला जातो. हल्ली या कामासाठी दिव्यांचा उपयोग केला जात असला तरी लाल किंवा हिरवा झेंडा दाखवणे हा शब्दप्रयोग शिल्लक आहे.\nध्वजाचे महत्व सांगणा-या सगळ्याच गोष्टींचा उल्लेख एका लेखात करणे अशक्य आहे. त्याची महती अपरंपार आहे आणि त्याला अनेक पैलू आहेत. म्हणूनच “पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तीन्ही लोकी झेंडा ” अशी मनोकामना सगळे करतात.\n« भारताचा राष्ट्रीय ध्वज आणि त्यांचे बदलते स्वरूप सांचीचे स्तूप – भाग १ »\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nगुणवत्ता, दर्जा, स्तर, प्रत …… आणि क्वालिटी\nयंत्रे तयार करणारी यंत्रे नोव्हेंबर 11, 2021\nशाश्वत ऊर्जा ऑक्टोबर 20, 2021\nवातावरणामधील हवेचा दाब ऑक्टोबर 7, 2021\nतेथे कर माझे जुळती – भाग १९ – माझ्या आत्या सप्टेंबर 27, 2021\nओझोन आणि हीलियम सप्टेंबर 16, 2021\nप्लॅस्टिक – ब्रह्मराक्षस की बागुलबोवा \nगॅलीलिओ आणि विज्ञान (सायन्स) ऑगस्ट 10, 2021\nकोपरनिकसचे संशोधन – सूर्यमालिका जुलै 29, 2021\nजुगाड पुराण जुलै 22, 2021\nएक धामधुमीचा दिवस (११ जुलै २००६) जुलै 11, 2021\nप्राचीन काळातील भारताची विज्ञानामधील प्रगति जून 29, 2021\nपरतलो मातृभूमीला मे 31, 2021\nइंद्र देवा र�� देवा …. मे 25, 2021\nभगवान श्रीपरशुराम मे 14, 2021\nशून्याचा शोध मे 10, 2021\nपुण्याचा स्वाइनफ्ल्यू २००९ एप्रिल 14, 2021\nसिंहगड आणि मी एप्रिल 8, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE_%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4", "date_download": "2021-12-05T09:07:01Z", "digest": "sha1:KBTI4ZWKLWKXVGK67L5N7U5OJ45C4PSR", "length": 2020, "nlines": 31, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "चर्चा:कोस्टा रिकाचे प्रांत - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nविकिडाटावर व इंग्रजी विकिवर चुकीच्या वर्गवारीमुळे, ती सुधरविण्यास हा रिकामा लेख तयार करण्यात आलेला आहे.--वि. नरसीकर , (चर्चा) १०:३७, ३१ ऑगस्ट २०१८ (IST)\n\"कोस्टा रिकाचे प्रांत\" पानाकडे परत चला.\nया पानातील शेवटचा बदल ३१ ऑगस्ट २०१८ रोजी १०:३७ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://anandghare2.wordpress.com/2010/07/02/%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%9A-%E0%A4%9A%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A5%A7%E0%A5%A9/", "date_download": "2021-12-05T09:24:17Z", "digest": "sha1:XBE6K66RRAIZTCT4RWBBFAZPUNQCE34X", "length": 14324, "nlines": 132, "source_domain": "anandghare2.wordpress.com", "title": "तोच चन्द्रमा नभात – भाग १३ | निवडक आनंदघन", "raw_content": "\nआजीचे घड्याळ (कालगणना) (3)\nकला आणि कलाकार (6)\nराणीचे शहर लंडन (6)\nबोलू ऐसे बोल (11)\nविज्ञान आणि तंत्रज्ञान (86)\nचीन चिनी चायनीज (5)\nसाहित्य आणि साहित्यिक (20)\nविठ्ठला तू वेडा कुंभार (6)\nतोच चन्द्रमा नभात – भाग १३\nतोच चन्द्रमा नभात – भाग १३\nआपल्या पंडितांनी ज्योतिषशास्त्राचा मार्ग धरल्यावर जगातल्या सगळ्याच घटनांचे नियंत्रण आकाशातले ग्रह करतात ही समजूत रूढ झाली. आपल्या आयुष्याच्या नाड्याच त्यांच्या हातात आहेत म्हटल्यावर मग त्या ग्रहांची स्वतःची चाल चलणूक कशी आहे याची चौकशी करायचे धारिष्ट्य कोण करील त्यामुळे सूर्य, चन्द्र, मंगळ, शनि वगैरेंच्या भ्रमणाचा बारकाईने अभ्यास जरी होत राहिला तरी त्यामागील शास्त्रीय कारणांचा फारसा विचार झाला नसावा. आकाशांतले असंख्य तारे सतत एकाच गतिने पूर्वेकडून पश्चिमेकडे जातात तर सूर्य, चन्द्र आणि इतर ग्रह वेगवेगळ्या गतिने का जात असतील त्यामुळे सूर्य, चन्द्र, मंगळ, शनि वगैरेंच्या भ्रमणाचा बारकाईने अभ्यास जरी होत राहिला तरी त्यामागील शास्त्रीय कारणांचा फारसा विचार झाला नसावा. आकाशांतले अस��ख्य तारे सतत एकाच गतिने पूर्वेकडून पश्चिमेकडे जातात तर सूर्य, चन्द्र आणि इतर ग्रह वेगवेगळ्या गतिने का जात असतील ते स्वयंभू देवच आहेत म्हटल्यावर प्रश्नच मिटला. त्यांना वाटेल तेंव्हा त्यांनी जलद धांवावे, वाटल्यास एखाद्या राशीत दीर्घकाळ रेंगाळावे नाहीतर वक्री होऊन चक्क उलट दिशेला जावे. त्यांची मर्जी\nआर्यभट्ट, वराहमिहिर, ब्रम्हगुप्त व भास्कराचार्य या पंडितांनी याचा वेध घेण्याचा प्रयत्न केला होता व त्यांना यामागचे रहस्य समजले होते असा दावा आजकालचे कांही विद्वान करतात. पण यातल्या कोणच्या शास्त्रज्ञाने कशाच्या आधारावर कोणचा सिध्दांत मांडला याची निश्चित माहिती मला समजू शकेल अशा सरळ सोप्या भाषेत कुठे मिळाली नाही. त्यामुळे या थोर शास्त्रज्ञांचा फक्त सादर नामनिर्देश करून पुढे जाणे मला भाग आहे.\nयुरोपातल्या पंडितांनी मात्र या रहस्याचा पाठपुरावा केला. सर्व आभाळ हे दिवसा निळे आणि रात्री काळे दिसणारे एकच घुमटाकृति छप्पर आहे अशी पूर्वापार समजूत होती. अरिस्टॉटल या ग्रीक तत्वज्ञान्याने अशी कल्पना मांडली की ते एकापलीकडे एक अशा अनेक पारदर्शक घुमटांनी (किंवा चक्रांनी) बनलेले आहे व एकेका घुमटामध्ये (किंवा चक्रांमध्ये) एकेक ग्रह बसवलेला आहे. सर्वात बाहेरच्या घुमटावर तारका आहेत. हे सगळे घुमट अदृष्य अशा छोट्या चक्रांनी एकमेकांना जोडलेले असून या सगळ्याच्या बाहेरून कालचक्र या सर्वांना फिरवत असते. अवकाशाच्या रचनेच्या या कल्पनेमध्ये ग्रहांच्या वेगवेगळ्या गतींचे स्पष्टीकरण मिळत असले तरी वक्रगतीचा खुलासा होत नव्हता.\nयावर कुणीतरी अशी भन्नाट कल्पना काढली की ग्रह हे घुमटांमध्ये किंवा मुख्य चक्रामध्ये बसवलेले नसून त्या काल्पनिक अदृष्य छोट्या उपचक्रांना (एपिसायक्लिक रीतीने) जोडलेले आहेत. त्यामुळे मुख्य घुमटांच्या तुलनेने ते मागे पुढे होऊ शकतात. टॉलेमी या विद्वानाच्या नावाने प्रसिध्द झालेले अवकाशाचे हे मॉडेल जवळ जवळ हजार वर्षे चालले.\n« तोच चन्द्रमा नभात – भाग १२ तोच चन्द्रमा नभात – भाग १४ »\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nगुणवत्ता, दर्जा, स्तर, प्रत …… आणि क्वालिटी\nयंत्रे तयार करणारी यंत्रे नोव्हेंबर 11, 2021\nशाश्वत ऊर्जा ऑक्टोबर 20, 2021\nवातावरणामधील हवेचा दाब ऑक्टोबर 7, 2021\nतेथ��� कर माझे जुळती – भाग १९ – माझ्या आत्या सप्टेंबर 27, 2021\nओझोन आणि हीलियम सप्टेंबर 16, 2021\nप्लॅस्टिक – ब्रह्मराक्षस की बागुलबोवा \nगॅलीलिओ आणि विज्ञान (सायन्स) ऑगस्ट 10, 2021\nकोपरनिकसचे संशोधन – सूर्यमालिका जुलै 29, 2021\nजुगाड पुराण जुलै 22, 2021\nएक धामधुमीचा दिवस (११ जुलै २००६) जुलै 11, 2021\nप्राचीन काळातील भारताची विज्ञानामधील प्रगति जून 29, 2021\nपरतलो मातृभूमीला मे 31, 2021\nइंद्र देवा रे देवा …. मे 25, 2021\nभगवान श्रीपरशुराम मे 14, 2021\nशून्याचा शोध मे 10, 2021\nपुण्याचा स्वाइनफ्ल्यू २००९ एप्रिल 14, 2021\nसिंहगड आणि मी एप्रिल 8, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-JAL-divisional-commissioner-davale-latest-news-in-divya-marathi-4555885-NOR.html", "date_download": "2021-12-05T08:44:11Z", "digest": "sha1:D4TCJDISYBRKVGLXMJW2QD3SJWMSXLQO", "length": 4553, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Divisional Commissioner Davale, latest news in Divya Marathi | विशेष निधीतील कामांना अडथळा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nविशेष निधीतील कामांना अडथळा\nजळगाव -राज्य शासनाकडून पालिकेस वर्षभरात टप्प्याटप्प्याने 10 कोटींचा विशेष निधी प्राप्त झाला होता. या निधीतील 4 कोटी 50 लाखांतून यापूर्वी पालिकेला कोणतीही रक्कम न टाकावी लागता थेट विकासकामे मंजूर झाली होती. तथापि, आता नव्याने रुजू झालेले विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी पालिकेने या निधीत 50 टक्के रक्कम भरूनच विकासकामे करण्याचे निर्देश दिल्याने पालिकेसमोरील अडचणी वाढल्या आहेत.\nजकात रद्द करून एलबीटीचा स्वीकार करणार्‍या महापालिकांना राज्य शासनाकडून विशेष निधी देण्यात येतो. जळगाव पालिकेस याच माध्यमातून गेल्या वर्षभरात 10 कोटींचा विशेष निधी टप्प्याटप्प्याने मिळाला होता. त्यातील साडेचार कोटींतून शहरात विविध विकासकामेकरण्यात आली. त्यानंतरही 54 लाखांचा निधी शिल्लक होता. त्यातून कामे मंजूर करण्याचा विषय विभागीय आयुक्तांसमोर गेल्यावर त्यांनी या निधीत पालिकेने 50 टक्के रक्कम टाकण्याचे निर्देश दिल्याने पालिकेची डोकेदुखी वाढली आहे. विभागीय आयुक्तांच्या या निर्देशामुळे नव्याने प्रस्ताव तयार करून तो तांत्रिक मंजुरीसाठी जिल्हाधिकार्‍यांकडे रवाना करण्यात आला आहे. त्यांची मंजुरी मिळाल्यावर हा प्रस्ताव विभागीय आयुक्तांच्या मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे. यापूर्वी विशेष निधीतून कामे करताना पालिकेला 50 टक्के निधी टाक���वा लागला नव्हता.\nन्युझीलँड ला जिंकण्यासाठी 527 धावांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-PUN-LCL-two-cars-accident-at-pune-pandharpur-road-2-died-4-injured-5902866-NOR.html", "date_download": "2021-12-05T08:34:58Z", "digest": "sha1:TDIBVTNO5PFIK4MJJ5YUYDUTSHOLYL5R", "length": 4144, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Two cars Accident at Pune-Pandharpur road, 2 died, 4 injured | पुणे- पंढरपूर मार्गावर निरा- वाल्हे दरम्यान 2 कारचा अपघात, डॉक्टरसह दोघांचा मृत्यू - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपुणे- पंढरपूर मार्गावर निरा- वाल्हे दरम्यान 2 कारचा अपघात, डॉक्टरसह दोघांचा मृत्यू\nपुणे- पुणे - पंढरपूर या आषाढीनिमित्त सध्या सुरू असलेल्या वारकऱ्यांच्या पालखी मार्गावर रविवारी पहाटे भीषण अपघात घडला. नीरा-वाल्हेदरम्यान दोन कारमध्ये झालेल्या धडकेत दोन जण ठार झाले. या अपघातामध्ये एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. तर दुसऱ्याने रुग्णालयात उपचारादरम्यान प्राण सोडले.\nडॉ. सत्यम लोगाडा (43, रा, लोणंद) आणि वाहनचालक आनंद गणपत चांडुली (40, वेळापूर, ता. माळशिरस, सोलापूर) अशी मृतांची नावे आहेत. या अपघातात दोन जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर लोणंद येथील रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत.\nरविवारी पहाटे सहा वाजेच्या सुमारास एक स्विफ्ट आणि अन्य कार या मार्गाने जात होत्या. दोन्ही कार वेगाने जात असताना अचानक एकमेकांवर अादळल्या. दरम्यान, एका कारमध्ये असलेल्या एअरबॅग्ज उघडल्याने त्यात पुढे बसलेल्या व्यक्तींना जास्त दुखापत झाली नाही तसेच दोन लहान मुले बाहेर फेकली गेल्याने बचावली, अशी माहिती जेजुरी पोलिस स्टेशनचे निरीक्षक अंकुश माने यांनी दिली.\nन्युझीलँड ला जिंकण्यासाठी 533 धावांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-JYO-HR-UTLT-infog-know-about-your-wife-through-your-hastresha-and-fingers-5787629-PHO.html", "date_download": "2021-12-05T08:12:53Z", "digest": "sha1:JBCZRRXGADG64FSH7LPHVDBFDFJ3XLOC", "length": 2638, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Know About Facts Related To Your Wife Through Your Hastresha And Fingers | भावी पत्नीशी संबंधित खास गोष्टी, कोणत्या पुरुषाला मिळते संपूर्ण वैवाहिक सुख - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nभावी पत्नीशी संबंधित खास गोष्टी, कोणत्या पुरुषाला मिळते संपूर्ण वैवाहिक सुख\nज्योतिष शास्त्रामध्ये हस्तरेषा एक श्रेष्ठ विद्या आहे. हातावरील रेषांचा अभ्यास करून कोणत्याही ���्यक्तीच्या भूत-भविष्य आणि वर्तमानाची माहिती समजू शकते. हस्तरेषेवरून जोडीदाराशी संबंधित गोष्टी समजू शकतात. हस्तरेषेवरून येथे जाणून घ्या,कोणत्या पुरुषाची पत्नी सर्व कामामध्ये दक्ष असते आणि इतरही खास गोष्टी.\nभारत ला 517 धावांची आघाडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/lifestyle/45-minutes-of-daily-exercise-will-reduce-cancer-risk-study-rp-633199.html", "date_download": "2021-12-05T08:35:24Z", "digest": "sha1:CFVQNRWJH3YCD3X6K3BIH5GCCYBTMD2O", "length": 12127, "nlines": 81, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "45 minutes of daily exercise will reduce cancer risk study rp - Daily Exercise: रोज फक्त इतकी मिनिटं व्यायाम करण्याची सवय ठेवाच; Cancer चाही धोका होतो कमी – News18 लोकमत", "raw_content": "\nDaily Exercise: रोज फक्त इतकी मिनिटं व्यायाम करण्याची सवय ठेवाच; Cancer चाही धोका होतो कमी\nDaily Exercise: रोज फक्त इतकी मिनिटं व्यायाम करण्याची सवय ठेवाच; Cancer चाही धोका होतो कमी\nDaily Exercise Reduces The Risk Of Cancer : शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहिल्यानं अनेक आजार टाळता येतात. अमेरिकेत केलेल्या एका अभ्यासात असे समोर आले आहे की, दररोज किमान 45 मिनिटे (आठवड्यातून 300 मिनिटे) व्यायाम केल्याने कर्करोगाचा (Cancer) धोका कमी होतो.\nनवी दिल्ली, 22 नोव्हेंबर: कोरोना महासाथीनंतर लोकांच्या जीवनशैलीत मोठा बदल झाला असून त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावरही होताना दिसत आहे. घरून काम करणे, कामाचे जास्त तास, एकाच स्थितीत बराच वेळ बसणे, स्क्रीनवर जास्त वेळ घालवणे. या सगळ्यामुळे आपली शारीरिक हालचाल कमी झाली आहे. आपण चालणे, हिंडणे विसरलो आहोत. बराच वेळ काम केल्यानंतर फिरायला जाण्याची, लांब फिरण्याची किंवा काही व्यायाम करण्याची शरीरात ताकद उरत नाही. पण तुम्हाला माहीत आहे का, की आपल्या या शारीरिक निष्क्रियतेमुळे आपल्या शरीरावर अनेक वाईट परिणाम होत (Daily Exercise Reduces The Risk Of Cancer ) असतात. शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहिल्यानं अनेक आजार टाळता येतात. अमेरिकेत केलेल्या एका अभ्यासात असे समोर आले आहे की, दररोज किमान 45 मिनिटे (आठवड्यातून 300 मिनिटे) व्यायाम केल्याने कर्करोगाचा (Cancer) धोका कमी होतो. हा अभ्यास मेडिसिन अँड सायन्स इन स्पोर्ट्स अँड एक्सरसाइज (Medicine and science in sports and exercise) या जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. भारतासह जगभरात कर्करोग (Cancer) हे लोकांच्या मृत्यूचे प्रमुख कारण बनले आहे. अमेरिकेत लोकांच्या कमी झालेल्या शारीरिक हालचाली, व्यायाम आणि कर्करोगावर केलेल्या संशोधनातून असं समोर आलं आहे की, जर लोकांन��� दररोज किमान 45 मिनिटे चालले तर एकट्या अमेरिकेत दरवर्षी 46,000 कॅन्सरची प्रकरणे टाळता येऊ शकतात. म्हणजेच कोणत्याही व्यक्तीने दिवसातील किमान 45 मिनिटं व्यायामासाठी काढणं अनेक आजारांपासून दूर ठेवू शकतं. संशोधन काय या अभ्यासासाठी संशोधकांनी अमेरिकेतील सर्व राज्यांतील ६ लाख लोकांमध्ये कर्करोगाचा धोका आणि त्यांच्या शारीरिक हालचालींच्या सवयींचे विश्लेषण केले. या अभ्यासात महिला आणि पुरुष दोघांचाही समावेश करण्यात आला होता. अभ्यासात असे दिसून आले आहे की, अमेरिकेतील कर्करोगाची 3 टक्के प्रकरणे थेट शारीरिक निष्क्रियतेशी संबंधित आहेत. हे वाचा - शेतकऱ्यांसाठी खूशखबर या अभ्यासासाठी संशोधकांनी अमेरिकेतील सर्व राज्यांतील ६ लाख लोकांमध्ये कर्करोगाचा धोका आणि त्यांच्या शारीरिक हालचालींच्या सवयींचे विश्लेषण केले. या अभ्यासात महिला आणि पुरुष दोघांचाही समावेश करण्यात आला होता. अभ्यासात असे दिसून आले आहे की, अमेरिकेतील कर्करोगाची 3 टक्के प्रकरणे थेट शारीरिक निष्क्रियतेशी संबंधित आहेत. हे वाचा - शेतकऱ्यांसाठी खूशखबर तुषार, ठिबक सिंचन आता 75 ते 80 टक्के अनुदानावर मिळणार; असा घ्या योजनेचा लाभ शारीरिक हालचालींचे फायदे एएनआय या वृत्तसंस्थेने या अभ्यासाबाबत भारतीय डॉक्टरांशीही संवाद साधला आहे, त्यांचे देखील असे म्हणणे आहे की, कर्करोगाचा धोका टाळण्यासाठी व्यायामाची भूमिका महत्त्वाची आहे. नोएडा येथील सुपर स्पेशालिटी पेडियाट्रिक हॉस्पिटल आणि पीजी टीचिंग इन्स्टिट्यूट (Pediatric Hematology-Oncology) मधील बालरोग रक्तविज्ञान-ऑन्कोलॉजी विभागाच्या प्रमुख डॉ. नीता राधाकृष्णन (Dr Nita Radhakrishnan) म्हणाल्या की, हा एक नवीन अभ्यास असू शकतो, परंतु याआधीही हे उघड झाले आहे की, शारीरिक हालचाली कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी काम करतात. शारीरिक हालचाली मुळात आपली रोगप्रतिकारक शक्ती सुधारतात. आपल्या शरीरात ट्यूमर निरीक्षण प्रणाली आहे. जेव्हा जेव्हा कर्करोग शरीरात विकसित होतो तेव्हा ते ट्यूमर निरीक्षण प्रणालीच्या अपयशामुळे होते. व्यायाम किती फायदेशीर आहे या अहवालात डॉ नीता राधाकृष्णन पुढे म्हणाल्या की, 'व्यायाम आपल्या रोगप्रतिकारक स्थितीत सुधारणा करण्याशी संबंधित आहे आणि स्तन, कोलन आणि आतड्यांच्या कर्करोगाशीही संबंधित आहे. व्यायामामुळे आपल्या शरीरातील आतड्यांद्वारे अ���्नाची हालचाल सुधारते. अशाप्रकारे, जर एखादी व्यक्ती शारीरिकदृष्ट्या अधिक सक्रिय असेल तर त्याच्या शरीराची संपूर्ण यंत्रणा चांगली कार्य करते आणि कर्करोगाचा धोका कमी राहतो. आजच्या व्यग्र दिनचर्येत व्यायाम खूप उपयुक्त ठरू शकतो. यामुळे कर्करोगाचे प्रमाण एक-दोन टक्क्यांनी कमी होऊ शकते, असे म्हटले तर हाही मोठा आकडा आहे. हे वाचा - Pain Killer डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेणं पडेल महागात; होतात दीर्घकालीन परिणाम कर्करोगात रोगप्रतिकारक शक्तीची भूमिका डॉ. पीके जुल्का, एमडी, एफएएमएस आणि मॅक्स ऑन्कोलॉजीचे प्रधान संचालक यांच्या मते, “आपली रोगप्रतिकारक शक्ती कर्करोगाशी लढते. हे कर्करोगाच्या पेशी वाढण्यास प्रतिबंध करते. व्यायामाने आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. अशाप्रकारे व्यायाम थेट कर्करोग रोखण्याचे काम करतो. (वृत्तसंस्था एएनआयकडूनही माहिती घेतली आहे)\nDaily Exercise: रोज फक्त इतकी मिनिटं व्यायाम करण्याची सवय ठेवाच; Cancer चाही धोका होतो कमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagirikhabardar.com/archives/9243", "date_download": "2021-12-05T07:12:53Z", "digest": "sha1:K525ZXTBBFOAA7HTTD3VHGE2ZWJDOO6R", "length": 7493, "nlines": 124, "source_domain": "ratnagirikhabardar.com", "title": "असं असेल तर बच्चू कडूंनी सरकारमधून बाहेर पडावे : शिवसेना | रत्नागिरी खबरदार", "raw_content": "\nHome महाराष्ट्र असं असेल तर बच्चू कडूंनी सरकारमधून बाहेर पडावे : शिवसेना\nअसं असेल तर बच्चू कडूंनी सरकारमधून बाहेर पडावे : शिवसेना\nमहाविकास आघाडीच्या सरकारने केलेली दोन लाखांची कर्जमाफी हे फक्त बुजगावणं असल्याची टीका राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली होती. त्यांच्या या विधानाने महाविकास आघाडीमधील नेते नाराज असल्याचे बोलले जात आहे. तर बच्चू कडू यांना दोन लाखांची कर्जमाफी हे फक्त बुजगावणं असल्याचं वाटत असेल त्यांनी सरकारमधून बाहेर पडावे, असा टोला राज्यमंत्री व शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी लगावला आहे.\nPrevious articleवेंगुर्ल्याच्या रेडी बंदरात चीनचे जहाज दाखल झाल्यामुळे ‘हाय ऍलर्ट’\nNext articleजिल्हा रुग्णालय परिसरातील इमारतीला आग\nकोरोनाची तिसरी लाट कदाचित ओमायक्रॉनच्या रुपात, मात्र घाबरण्याचं कारण नाही : आरोग्यमंत्री राजेश टोपे\nसंपकरी कर्मचाऱ्यांवर ‘मेस्मा’ कायद्यान्वये कारवाई होणार; एसटी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांचा इशारा\n‘ओमिक्रॉन’च्या पार्श्वभ��मीवर कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील दर्शनाच्या नियमांमध्ये बदल\nकराड – कृष्णा हॉस्पिटलमधून आतापर्यंत 310 जण कोरोनामुक्त\nमंदिरे उघडण्यासंदर्भात अण्णांच्या आंदोलन इशाऱ्यावर राज ठाकरेंचा एका वाक्यात चिमटा\nराज्यातील जनतेला रक्तदान करण्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन\nनाचणे येथे प्रौढास लाकडी पट्टीने मारहाण, मोबाईलही फोडला\nकोकण रेल्वे मार्गावर धावणार ‘विकेंड स्पेशल’ रेल्वे\nमुंबई-गोवा महामार्गावर अपघात; जीवितहानी नाही\nजिल्ह्यात कोरोना बळींची संख्या ५३वर; रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक\nभारत-न्यूझीलंडमधील मुंबईतील कसोटी सामन्याबाबत महत्त्वाची माहिती, प्रेक्षकांच्या एन्ट्रीबाबत नव्या सूचना\nजिल्ह्यात आज 5 नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद\nज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे निधन\nभोस्ते शिवसेना विभागप्रमुखपदी युवराज गुजर यांची निवड\nकोकण रेल्वे मधील प्लास्टिक मिश्रित वड्याने दोन वर्षाच्या मुलाची प्रकृती बिघडली\nदुचाकीसह दाम्पत्य कोसळले नदीत\nझाकण उघडे असल्याने महिला पडली गटारात\nठाकरे सरकारच्या ‘या’ निर्णयाचा सामान्य ग्राहकांना कोणताही लाभ नाही : फडणवीस\nमहाराष्ट्रात हायटेक रॅलीचं नियोजन करून भाजपा 25 लाख लोकांपर्यंत पोहोचणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/krida/ipl-big-blow-royal-challengers-bangalore-tournament-11687", "date_download": "2021-12-05T07:31:01Z", "digest": "sha1:XEQVUC5UQT4ALWPOSW2ZRGILTSDBIBXZ", "length": 5532, "nlines": 50, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "IPL: स्पर्धेपूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला मोठा धक्का", "raw_content": "\nIPL: स्पर्धेपूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला मोठा धक्का\nइंडियन प्रिमिअर लिग (आयपीएल) च्या चौदाव्या हंगामाची सुरुवात काही दिवसातच होणार आहे. आयपीएल पर्वाचा पहिला सामना गतविजेता मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात रंगणार आहे. 9 एप्रिल ला चेन्नई येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमने सामने येणार आहेत. तत्पूर्वी, बंगळुरु संघाला मोठा धक्का बसला आहे. बंगळुरु संघाचा प्रमुख फिरकीपटू सुरुवातीच्या सामन्याला मुकणार आहे. बंगळुरु संघाकडून ऑस्ट्रेलियाचा लेगस्पीनर गोलंदाज अ‍ॅडम झाम्पा मुंबईविरुध्दचा पहिला सामना खेळू शकणार नाही. झाम्पा आपल्या लग्नामुळे हा साम��ा खेळणार नसल्याचे बंगळुरु क्रिकेट संघाचे संचालक माइक हेसन यांनी सांगितले. फ्रेंचायझीच्या ट्विटर हॅंडेलवर व्हिडिओ पोस्ट करुन यासंबंधीची माहिती दिली.\nहेसन यांनी व्हिडिओमध्ये म्हटले की, ''पहिल्या सामन्यासाठी सर्व विदेशी खेळाडू उपलब्ध होणार नाहीत. अ‍ॅडम झाम्पा लग्न करणार आहे. फ्रेंचायझीला त्याविषयी पूर्वकल्पना आहे. झाम्पा ज्यावेळी स्पर्धेत सामील होईल त्य़ावेळी आपले योगदान देईल.'' (IPL A big blow to Royal Challengers Bangalore before the tournament)\nINDvsENG 1st ODI : टीम इंडियाचा पाहुण्या इंग्लंड संघावर दमदार विजय\nविराट कोहलीच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसाठी आयपीएलचा 13 हंगाम बरा गेला होता. उत्तम कामगिरी करुन ही हैद्राबादकडून पराभव स्वीकारत विराटसेनेला प्ले ऑफचा प्रवास थांबवावा लागला. आरसीबीने यंदाच्या हंगामात 35.40 कोटी पैकी 34 कोटी रुपये तीन अष्टपैलू खेळांडूवरती खर्च केले आहेत.\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/1073", "date_download": "2021-12-05T08:01:18Z", "digest": "sha1:BNXBIYHAJBEHMYBXCIPKY2NDQYPCVS6H", "length": 14806, "nlines": 196, "source_domain": "www.maayboli.com", "title": "भविष्य : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /भविष्य\nखरी जन्मवेळ कुठली मानावी या मुद्यावर ज्योतिषीलोकांतच वाद होते. पण तेव्हा प्रसूती ही नैसर्गिक होत असे.फार तर एखादी सुईण अडलेले बाळंतपण सुकर करण्याचा प्रयत्न करीत असे.पण सिझेरियन हा वैद्यकीय हस्तक्षेप नव्हता. तर्कदृष्टीनं विचार केला तर ज्या क्षणी गर्भधारणा होते ती खरी जन्मवेळ मानली पाहिजे. पण ती वेळ खुद्द आईबापांनासुद्धा माहीत नसते बालक रडते म्हणजे पहिला श्वास घेते ती जन्मवेळ मानावी, असे आता ज्योतिषांनी मान्य केले आहे. पूर्वी बालकाचे डोके दिसणे, मूल पूर्णपणे बाहेर येणे, नाळ कापणे, अशा अनेक गोष्टीवरून जन्मवेळ ठरवीत असत.\nRead more about सिझेरियन जन्मकुंडली\nज्योतिषशास्त्रात लग्नाला तनुस्थान असे म्हणतात या स्थानी उपस्थित अथवा दृष्टी टाकणारे ग्रह त्यांच्या गुणधर्मानुसार लग्नावर प्रभाव टाकतात.\nमन आणि शरीर कारक चं���्र याला सुद्धा लग्नाचा दर्जा प्राप्त असल्यामुळे चंद्रसोबत इतर ग्रहांचे योग व्यक्तीचे जातकाचे शारीरिक मानसिक स्वरूप ठरवतात.\nचंद्राचे इतर ग्रहां सोबतचे अनेक योग होतात त्यांपैकी दोन योग हे महत्वाचे मानले जातात\nयुती योग आणि प्रतियुती योग , या दोन योगांची जवळपास सारखी फळे मिळतात.\nRead more about ज्योतिष चंद्रयोग\nभारताच्या कुंडलीतला \" युध्द \" योग\nभारताच्या कुंडलीतला \" युध्द \" योग\nRead more about भारताच्या कुंडलीतला \" युध्द \" योग\n.कुंडलीतील ग्रहांचा जातकाच्या आयुष्यातील प्रत्येक घटकांवर प्रभाव असतो ,ग्रहांचा जातकाच्या जवळील व्यक्तींवरचा पडणारा प्रभाव पुढीलप्रमाणे पडतो .\n1.तृतीय स्थानी गुरु असता जातकाला एक तरी भाउ आसतोच ,काही व्यक्तींना दोन ,तीन भाउ असण्याचीही उदाहरणे आहेत .\n2.तृतीय स्थानी सूर्य असता जातकाला बहीण असण्याची शक्यता जास्त असते .\n3.पंचम वा लाभ स्थानी गुरु असल्यास पुत्र संतान होण्याची शक्यता जास्त असते या स्थानी सूर्य वा मंगळ असल्यास फक्त पुत्र संततीच होते .\n4.पंचम वा लाभ स्थानी शुक्र असल्यास कन्या संतान होण्याची शक्यता जास्त असते .\nRead more about ज्योतिष आणि नातेसंबंध\nविशेष सूचना: हा लेख 'माझे बरोबर का तुझे बरोबर' ह्या वादासाठी नसून सगळ्या बाजूने विचार करून एखाद्या किंवा अनेक पर्यायांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न समजूया. हा जुना मिपावरचा लेख आहे. थोडा बदलून इथे प्रकाशित करत आहे.\nमराठी माध्यम की इंग्रजी माध्यम ह्या विषयाच्या अनुषंगाने होणार्‍या चर्चांमध्ये प्रामुख्याने खालील दोन मुद्दे असतात.:\n१. इंग्रजी समर्थकांचे सगळे मुद्दे इंग्रजी ही व्यवहार-भाषा, संपर्कभाषा, ज्ञानभाषा आहे म्हणून तीच शालेय शिक्षणाचे माध्यम असली पाहिजे यावर बेतलेले आहेत.\nRead more about फक्त इंग्रजीने भागेल..\nज्योतिष आणि शरीर .\nज्योतिष शास्त्राचा अभ्यास करताना समजलेले काही ग्रहयोग\n1} सप्तम स्थानी गुरु असता जातक सहा फूट किंवा त्याहून\nअधिक उंच असतो. नवम स्थानी गुरु असता जातक सहा\nफूट पर्यंत उंच असतो.\n2}कोणत्याही ग्रहाची अपवाद -(राहू केतू प्लुटो नेपच्यून हर्षल)\nहे ग्रह सोडून कुठलाही ग्रह चंद्रावर द्र्ष्टी टाकत असल्यास\nजातक पावणे सहा फूट उंच असतो.\n3} कर्क ,धनु, मीन या राशींमध्ये गुरु आणि चंद्र यांची युती असेल\nतर जातक सहा फूट ते साडेसहा फुट पर्यंत उंच\n4} कुठलाही ग्रह स्वतः च्या उच्च ���िंवा नीच राशीमधुन चंद्रावर द्र्ष्टी\nRead more about ज्योतिष आणि शरीर\nपत्रिकेवरुन स्त्री कि पुरुष\nपत्रिकेवरुन व्यक्ती स्री की पुरुष ओळखा, जिवंत कि मृत ओळखा हे आव्हान डॉ अब्राहम कोवूर या भारतात जन्मलेल्या व श्रीलंकेत स्थायिक असलेल्या बुद्धीप्रामाण्यवादी चळवळीचा जनक असलेल्या माणसाने जगभरात जाहीर दिले होते.अंधश्रद्धा निर्मुलन समितीने तीच परंपरा आजही पुढे चालू ठेवली आहे.आज ते आव्हान २१ लाखांचे आहे.अजून कोणत्याही ज्योतिषाने हे आव्हान स्वीकारले नाही.काही ज्योतिषांना हे आव्हान स्वीकारता येत नाही याची खंत आहे.\nRead more about पत्रिकेवरुन स्त्री कि पुरुष\nफसू नका तुम्ही फसू नका\nफसू नका तुम्ही फसू नका\nविज्ञानाची कास धरा तुम्ही\nज्योतिषांच्या नादी लागू नका\nफसू नका तुम्ही फसू नका ||धृ||\nलांब दाढी कपाळी टिळा\nबोटात अंगठ्या गळ्यात माळा\nसमोर पोपट चिठ्ठी काढतो\nत्यावरचे भविष्य ज्योतिषी वाचतो\nगद्य: जो दुसर्‍यांचे भविष्य वाचतो त्याला त्याचे भविष्यतरी ठावूक असते काय\nअशा ज्योतिषासमोर बसू नका, बसू नका\nफसू नका तुम्ही फसू नका ||१||\nदेई गंडा ताईत दोरा\nअंगार्‍या धुपार्‍यांचा करी उतारा\nराशी ग्रह नक्षत्र कामाला लावी\nपोट भरण्या तुम्हाला फसवी\nगद्य: अशा भोंदूला त्याच्या जीवनात समस्या नसतात का\nअशा भोंदूकडे तुम्ही जावू नका, जावू नका\nRead more about फसू नका तुम्ही फसू नका\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/693130", "date_download": "2021-12-05T08:13:31Z", "digest": "sha1:TJZSWDRQLZ5YIB22I2JF7CU3EYO6SG75", "length": 2569, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"हेन्री तिसरा, पवित्र रोमन सम्राट\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"हेन्री तिसरा, पवित्र रोमन सम्राट\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nहेन्री तिसरा, पवित्र रोमन सम्राट (संपादन)\n१०:२६, १२ फेब्रुवारी २०११ ची आवृत्ती\n१९ बाइट्सची भर घातली , १० वर्षांपूर्वी\n१५:०१, २९ ऑक्टोबर २०१० ची आवृत्ती (संपादन)\nLuckas-bot (चर्चा | योगदान)\n१०:२६, १२ फेब्रुवारी २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtrakesari.in/tag/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-2/", "date_download": "2021-12-05T07:00:46Z", "digest": "sha1:PYTOE7IK3DM4K5BX3TCMRBTHAHRFTVG3", "length": 6020, "nlines": 120, "source_domain": "www.maharashtrakesari.in", "title": "मराठी बातम्या. Archives - Maharashtra Kesari - Marathi News Website", "raw_content": "\nTop news • महाराष्ट्र • मुंबई\n“Mamata Banarjee यांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, बहीणच पाहुणचारास आल्याचं वाटलं”\n ‘या’ वयोगटातील लोकांना Omicron व्हायरसचा सर्वात जास्त धोका\nTop news • आरोग्य • कोरोना • देश\n“या महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येणार, दरदिवशी रुग्णांची संख्या 1.5 लाखांवर जाईल”\nTop news • महाराष्ट्र • मुंबई\n‘या’ चिल्लर शेअरने गुंतवणूकदारांना केलं मालामाल; लाखाचे झाले 66 लाख\n“Mamata Banarjee यांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, बहीणच पाहुणचारास आल्याचं वाटलं”\n ‘या’ वयोगटातील लोकांना Omicron व्हायरसचा सर्वात जास्त धोका\n“या महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येणार, दरदिवशी रुग्णांची संख्या 1.5 लाखांवर जाईल”\n‘या’ चिल्लर शेअरने गुंतवणूकदारांना केलं मालामाल; लाखाचे झाले 66 लाख\n“…तर राज्यात Lockdown करावं लागणार”\n“काँग्रेस सत्तेला लाथ मारून महाराष्ट्राला स्वाभिमान दाखवेल…”\nTop news • महाराष्ट्र • मुंबई\n“Mamata Banarjee यांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, बहीणच पाहुणचारास आल्याचं वाटलं”\n ‘या’ वयोगटातील लोकांना Omicron व्हायरसचा सर्वात जास्त धोका\nTop news • आरोग्य • कोरोना • देश\n“या महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येणार, दरदिवशी रुग्णांची संख्या 1.5 लाखांवर जाईल”\nTop news • महाराष्ट्र • मुंबई\n‘या’ चिल्लर शेअरने गुंतवणूकदारांना केलं मालामाल; लाखाचे झाले 66 लाख\nTop news • महाराष्ट्र • मुंबई\n“Mamata Banarjee यांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, बहीणच पाहुणचारास आल्याचं वाटलं”\n ‘या’ वयोगटातील लोकांना Omicron व्हायरसचा सर्वात जास्त धोका\nTop news • आरोग्य • कोरोना • देश\n“या महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येणार, दरदिवशी रुग्णांची संख्या 1.5 लाखांवर जाईल”\nTop news • महाराष्ट्र • मुंबई\n‘या’ चिल्लर शेअरने गुंतवणूकदारांना केलं मालामाल; लाखाचे झाले 66 लाख\nTag - मराठी बातम्या.\nमहाराष्ट्र • Top news • मुंबई\n“उद्धवजींची बोली आणि बंदुकीची गोळी एक सारखीच आहे”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtrakesari.in/tag/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80/", "date_download": "2021-12-05T07:22:07Z", "digest": "sha1:UIC72V4GQCS4OWLCGPWOUXY3KQXXEAYY", "length": 8503, "nlines": 148, "source_domain": "www.maharashtrakesari.in", "title": "महात्मा गांधी Archives - Maharashtra Kesari - Marathi News Website", "raw_content": "\nTop news • महाराष्ट्र • मुंबई\n“Mamata Banarjee यांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, बहीणच पाहुणचारास आल्याचं वाटलं”\n ‘या’ वयोगटातील लोकांना Omicron व्हायरसचा सर्वात जास्त धोका\nTop news • आरोग्य • कोरोना • देश\n“या महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येणार, दरदिवशी रुग्णांची संख्या 1.5 लाखांवर जाईल”\nTop news • महाराष्ट्र • मुंबई\n‘या’ चिल्लर शेअरने गुंतवणूकदारांना केलं मालामाल; लाखाचे झाले 66 लाख\n“Mamata Banarjee यांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, बहीणच पाहुणचारास आल्याचं वाटलं”\n ‘या’ वयोगटातील लोकांना Omicron व्हायरसचा सर्वात जास्त धोका\n“या महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येणार, दरदिवशी रुग्णांची संख्या 1.5 लाखांवर जाईल”\n‘या’ चिल्लर शेअरने गुंतवणूकदारांना केलं मालामाल; लाखाचे झाले 66 लाख\n“…तर राज्यात Lockdown करावं लागणार”\n“काँग्रेस सत्तेला लाथ मारून महाराष्ट्राला स्वाभिमान दाखवेल…”\nTop news • महाराष्ट्र • मुंबई\n“Mamata Banarjee यांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, बहीणच पाहुणचारास आल्याचं वाटलं”\n ‘या’ वयोगटातील लोकांना Omicron व्हायरसचा सर्वात जास्त धोका\nTop news • आरोग्य • कोरोना • देश\n“या महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येणार, दरदिवशी रुग्णांची संख्या 1.5 लाखांवर जाईल”\nTop news • महाराष्ट्र • मुंबई\n‘या’ चिल्लर शेअरने गुंतवणूकदारांना केलं मालामाल; लाखाचे झाले 66 लाख\nTop news • महाराष्ट्र • मुंबई\n“Mamata Banarjee यांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, बहीणच पाहुणचारास आल्याचं वाटलं”\n ‘या’ वयोगटातील लोकांना Omicron व्हायरसचा सर्वात जास्त धोका\nTop news • आरोग्य • कोरोना • देश\n“या महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येणार, दरदिवशी रुग्णांची संख्या 1.5 लाखांवर जाईल”\nTop news • महाराष्ट्र • मुंबई\n‘या’ चिल्लर शेअरने गुंतवणूकदारांना केलं मालामाल; लाखाचे झाले 66 लाख\nTag - महात्मा गांधी\nTop news • देश • मुंबई • राजकारण\n‘दुसरा गाल पुढं करणं हे भीतीचं लक्षण नाही तर…’; कंगनाला मिळालं जोरदार प्रत्युत्तर\nTop news • महाराष्ट्र • मुंबई\nकंगनानं गांधीजींवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…\nTop news • महाराष्ट्र • मुंबई\n‘सत्तेची भूक असणाऱ्यांनी….’; कंगनाचा पुन्हा एकदा गांधीजींवर निशाणा\nमनोरंजन • Top news • महाराष��ट्र • मुंबई\nआता तर कंगनानं हद्दच पार केली राष्ट्रपिता महात्मा गांधींवर गंभीर आरोप करत म्हणाली…\nगेहलोत सरकारने ‘गोळवळकर’ ग्रामीण विकास योजनेचं नाव बदलून केलं ‘गांधींजी\nमहात्मा गांधींचा पुतळा पडलेल्या अवस्थेत आढळला; या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण\nहिंदूस्थानची अवस्था पाकिस्तानसारखी झाली नाही, ते फक्त गांधी, नेहरु आणि पटेलांमुळेच- संजय राऊत\nमहात्मा गांधींच्या तोडीचा नेता स्वातंत्र्य चळवळीत झाला नाही म्हणूनच…- संजय राऊत\n“देशाला आज गांधीजींसारख्या नेत्याची गरज भासतीय”\nभाजप खासदाराची कोलांटी उडी; आता म्हणतात मी तसं म्हणलोच नाही…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.thosprahar.com/bjp-workers-set-up-paving-block-in-nurani-masjid-area-with-the-help-of-mla-mangeshdada-chavan/", "date_download": "2021-12-05T08:42:53Z", "digest": "sha1:UADZSAKASRVNZJKI6Q5MAROVTP7R6MIV", "length": 14532, "nlines": 110, "source_domain": "www.thosprahar.com", "title": "आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या सहकार्याने भाजपा कार्यकर्त्यांनी बसविले नुराणी मशीद परिसरात पेव्हर ब्लॉक.. - ThosPrahar News | Thos Nirbhid Marathi Batmya", "raw_content": "\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nवस्त्रहरणाच्या सीन शूटिंग नंतर ढसाढसा रडली द्रौपदी..पहा काय होत कारण..\nघाबरू नका हे आहेत उपाय आणि उपचार..\nअमळनेर: दामिनी पथकाचे मुंदडा विद्यालयात समुपदेशन..सर्व शाळांना देणार भेट..\nअमळनेर: एकतास येथे पिक नियोजनाची जलमिञांची गावसभा संपन्न..\nअमळनेर: सोनू भटू चौधरी यांची जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी व अंमळनेर तालुकाध्यक्ष छोटू रमेश चौधरी यांची निवड..\nमुख्यपेज/Chalisgaon/आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या सहकार्याने भाजपा कार्यकर्त्यांनी बसविले नुराणी मशीद परिसरात पेव्हर ब्लॉक..\nआमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या सहकार्याने भाजपा कार्यकर्त्यांनी बसविले नुराणी मशीद परिसरात पेव्हर ब्लॉक..\nहिंदू मुस्लिम एकतेचे अनोखे उदाहरण…\nआमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या सहकार्याने भाजपा कार्यकर्त्यांनी बसविले नुर���णी मशीद परिसरात पेव्हर ब्लॉक..\nईदच्या दिवशी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्याहस्ते पेव्हर ब्लॉक लोकार्पण, रेल्वे पुलाखालील रस्त्याची देखील केली पाहणी\nचाळीसगाव – तालुक्यातील हिरापूर येथे मुस्लिम समाजाची मोठी वस्ती असून गेल्या अनेक वर्षांपासून हिंदू – मुस्लिम बांधव गुण्यागोविंदाने राहत आहेत. मुस्लिम समाज बांधवांचे गावाबाहेर नुराणी मशीद तेथे त्यांची नियमित प्रार्थना होत असते. मात्र ईद असो व इतर कार्यक्रम असो मशीद बाहेरील परिसरात बसण्यासाठी जागा नसल्याने सदर मशिदीच्या आवारात पेव्हर ब्लॉक बसविण्यात यावेत अशी मुस्लिम समाजाची अनेक दिवसांपासून मागणी होती. सदर बाब भाजपा कार्यकर्त्यांनी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिली असता त्यांनी तात्काळ याकामी वैयक्तिक १ लाख रुपये देणगी देण्याचे जाहीर केले\nव आज ईदच्या दिवशी नुराणी मशीद आवारात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने बसविलेल्या पेव्हर ब्लॉक चे उदघाटन आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी भाजपा संघटन सरचिटणीस धनंजय मांडोळे, भारतीय जनता पक्षाचे तालुका उपाध्यक्ष भैय्यासाहेब पाटील, हिरापूर गावाचे माजी प्र.सरपंच संता पेहलवान, नितिन माळे,अनिल कापसे, राम पाटील व गावातील हिंदू मुस्लिम ग्रामस्थ उपस्थित होते\nआमदार मंगेशदादा चव्हाण यांनी उपस्थितांशी संवाद साधत मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.\nमनोगतात आमदार मंगेशदादांनी सांगितले की हिरापूर येथे नुराणी मशीद परिसरात पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी – कार्यकर्ते यांनी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असून हिंदू मुस्लिम एकतेचे हे आदर्श उदाहरण आहे. कुठल्याही गावाच्या विकासासाठी शांतता व सौहार्द महत्वाचे असते, हिरापूर गाव पुढील काळात देखील ही परंपरा कायम ठेवील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.\nहिरापूर गावातून मुख्य रस्त्याकडे व नुराणी मशिदी कडे येणारा रस्ता हा मध्य रेल्वेच्या मुख्य लाईनखालील बोगद्यातून जात असल्याने त्याठिकाणी साचलेल्या डबक्याने अंगावर चिखल उडणे, छोटे मोठे अपघात होत असल्याचे ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले. सदर बोगद्याची पाहणी आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी करून मी वैयक्तिक लक्ष घालून सदर काम मार्गी लावेल असे आश्वासन दिले.\nआगळावेगळा वाढदिवस युवा नेत्याचा रक्तदान शिबिर आयोजन करुन याजरा\nडोणदिगर येथे रानभाजी महोत्सव साजरा कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापण यंत्रणा\nजमिनीशी नाळ असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हातात गावाच्या चाव्या दिल्यानेच चैतन्यतांडाची आदर्श गावाकडे वाटचाल – आमदार मंगेश रमेश चव्हाण\nब्राम्हणशेवगे येथील निसर्गटेकडी परिसरात जोडीने वटवृक्ष लागवड करत महिलांनी साजरी केली वटसावित्री पौर्णिमा खासदार उन्मेष पाटील यांनीही वटवृक्ष लाऊन केला वाढदिवस साजरा\nब्राम्हणशेवगे येथील निसर्गटेकडी परिसरात जोडीने वटवृक्ष लागवड करत महिलांनी साजरी केली वटसावित्री पौर्णिमा खासदार उन्मेष पाटील यांनीही वटवृक्ष लाऊन केला वाढदिवस साजरा\nडोणदिगर येथे बीजप्रक्रिया कार्यक्रम संपन्न\nठोसप्रहार न्यूज अँप डाउनलोड करा\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nअमळनेर : माईंड पार्लर मधील फलक, लोकांच्या चर्चेला उधाण…\nशशी थरूर यांचा 6 महिला खासदारांसोबत सेल्फी व्हायरल… कप्शनमुळे वादात..मागितली माफी…\nधक्कादायक: भाऊ झाला वैरी..अल्पवयीन बहिणीवरच केला भावांनी सतत बलात्कार..अल्पवयीन बहिणीवरच केला भावांनी सतत बलात्कार..गरोदर राहिल्यानंतर घटना उघडकीस..\nमहत्वाचे..पुरुषांच्या दाढी मुळे महिलांना जावे लागत आहे “या”आजाराला सामोरे..\nअमळनेर:अजून दोन तरुणी नेल्या पळऊन..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.popxo.com/article/list-of-holidays-in-new-year-2020-in-marathi/", "date_download": "2021-12-05T09:10:41Z", "digest": "sha1:37BMULZTNITJ6JVJMFWBMMARXUXOHUVG", "length": 5525, "nlines": 43, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "New Year 2020 : सुट्यांचं कॅलेंडर पाहिलं का, आताच करा फिरायचं प्लानिंग", "raw_content": "\nNew Year 2020 : सुट्यांचं कॅलेंडर पाहिलं का, आताच करा फिरायचं प्लानिंग\nनवीन वर्ष सुरू होण्यापूर्वीच लोक वर्षभरातील सुट्या आणि सण-उत्सवांची माहिती जाणून घेण्यास उत्सुक असतात. कारण सुट्या हा सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय असतो. यातही शनिवारी-रविवारी लागून आलेल्या मोठ्या वीकेंडचा हिशेब आधी केला जातो. नवीन वर्षातील सुट्यांचीच माहिती आम्ही तुम्हासाठी आणली आहे. ही यादी पाहून तुम्ही वर्षभरात कुठे-कुठे फिरायला जायचं आहे, याचं प्लानिंग करा.\nएक नजर टाकूया नवीन वर्षातील सुट्यांच्या कॅलेंडरवर\n1 जानेवारी : बुधवार\nवर्ष 2020 मध्ये मोठी सुट्टी मिळावी, अशी ईच्छा बाळगणाऱ्यांसाठी खूशखूबर आहे. 2020 या नवीन वर्षाची सुरुवात म्हणजे 1 जानेवारीला बुधवार आहे. पण 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिनाची सुट्टी जाणार आहे. कारण या तारखेला रविवार आहे. पण 15 ऑगस्ट शनिवारी येत आहे. वर्षातील पहिला मोठा वीकेंड 21 फेब्रुवारी म्हणजे शुक्रवारी महाशिवरात्रीच्या सुट्टीपासून मिळणार आहे.\n01 जानेवारी बुधवार नूतन वर्ष\n26 जानेवारी रविवार प्रजासत्ताक दिन\n21 फेब्रुवारी शुक्रवार महाशिवरात्र‍ी\n10 मार्च मंगळवार होळी\n10 एप्रिल शुक्रवार गुड फ्राय-डे\n25 मे सोमवार रमजान ईद\n(वाचा : न्यू ईअर सेलिब्रेशनसाठी ‘या’ पाच जागा आहेत बेस्ट)\n3 ऑगस्ट सोमवार रक्षाबंधन\n15 अगस्‍त शनिवार स्वतंत्रता दिवस\n22 अगस्‍त शनिवार गणेश चतुर्थी\n02 ऑक्टोबर शुक्रवार गांधी जयंती\n25 ऑक्टोबर रविवार दसरा\n(वाचा : मुलींच्या ‘या’ पाच वाक्यांवरून ओळखा त्यांची ‘दिल की बात’)\n16 नोव्हेंबर सोमवार दिवाळी\n30 नोव्हेंबर सोमवार गुरु नानक जयंती\n25 डिसेंबर शुक्रवार ख्रिसमम\n2020 मध्ये तुम्हाला दोन किंवा तीन नाही तर पूर्ण सात लाँग वीकेंड्स मिळणार आहेत. आतापासून सुट्यांचं प्लानिंग करा. तुम्हाला सुट्यांमध्ये आराम करायचा आहे देश-परदेशात फिरायचं आहे.\n(वाचा : सजना है मुझे ‘व्हॅलेंटाइन डे’साठी सुंदर दिसायचंय, हे ड्रेस करा परिधान)\nहे देखील वाचा :\n#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/daddy-has-never-seen-you-like-this-ashwins-daughter-was-shocked-to-see-him-in-a-blue-jersey-update/", "date_download": "2021-12-05T07:32:41Z", "digest": "sha1:DRLTAQKY6RI6OZDFXANF5YNYXOGD7APO", "length": 8771, "nlines": 77, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "'अप्पा तुम्हाला कधी असं पाहिलं नाही', निळ्या जर्सीत पाहून अश्विनची मुलगी चकित", "raw_content": "\nभारतातील १८ वर्षांवरील ५० टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण- मनसुख मंडाविया\n५० टक्के लसीकरण मोदी सरकारचे मोठे यश-नारायण राणे\nटांझानियातून आलेल्यांच्या संपर्कातील व्यक्तींची मुंबई पालिकेकडून तपासणी\nलाठ्या-काठ्या ही भाजपची संस्कृती; युपीतील ‘त्या’ घटनेवरून वडेट्टीवारांची टीका\nआरोग्यमंत्र्यांची माहिती, देशात नव्या व्हेरिएंटने बाधित रुग्णसंख्या ५ वर\nसाहित्य संमेलनात वास्तविक स्थितीवर भाष्य केलं जातंय याचं समाधान-सचिन सावंत\n‘अप्पा तुम्हाला कधी असं पाहिलं नाही’, निळ्या जर्सीत पाहून अश्विनची मुलगी चकित\n‘अप्पा तुम्हाला कधी असं पाहिलं नाही’, निळ्या जर्सीत पाहून अश्विनची मुलगी चकित\nनवी दिल्ली : भारतीय ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने आयसीसी टी 20 विश्वचषक 2021 पूर्वी आपल्या मुलीसोबत एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत अश्विन टीम इंडियाच्या निळ्या जर्सीमध्ये दिसत आहे. ही जर्सी तीच आहे, जी टीम इंडियाविरुद्धच्या मेगा इव्हेंटमध्ये घातली जाणार आहे. मात्र, आर अश्विनची मुलगी या जर्सीबद्दल आश्चर्यचकित आहे, कारण मुलीने अश्विनला पहिल्यांदाच निळ्या जर्सीमध्ये पाहिले आहे.\nअश्विन भारतासाठी शेवटचा 2017 मध्ये मर्यादित षटकांच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळला होता आणि आता तो यूएईमध्ये होणाऱ्या टी -20 विश्वचषकात दिसणार आहे. अश्विन 15 सदस्यीय भारतीय संघाचा एक भाग आहे. टी 20 विश्वचषक 17 ऑक्टोबरपासून सुरू झाला असून अंतिम सामना 14 नोव्हेंबरला खेळला जाईल आणि भारतीय संघ 24 ऑक्टोबर रोजी दुबईत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध टी -20 विश्वचषक मोहिमेला सुरुवात करेल. दरम्यान, अश्विनने इंस्टाग्रामवर आपल्या मुलीने आश्चर्य व्यक्त केले असल्याचे सांगितले आहे.\nअश्विनने टीम इंडियाची निळी जर्सी परिधान केली होती, त्यानंतर त्याच्या मुलीने त्याला विचारले होते की, पप्पा तुम्हाला या जर्सीमध्ये यापूर्वी कधीही पहिले नव्हते. याबद्दल अश्विनने इन्स्टा पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले, ‘जेव्हा मुलगी विचारते अप्पा मी तुला या जर्सीमध्ये पाहिले नाही’ असे म्हणत अश्विनने त्याचा निळ्या जर्शीतीत फोटो शेअर केला आहे. या फोटो अश्विन सोबत त्याची मुलगी देखील उभी आहे.\nकमी प्रतिच्या गांजामुळेच विरोधकांची बेताल बडबड – संजय राऊत\n‘ठाकरे-पवार सरकार म्हणजे ‘अलीबाबा चाळीस चोरा’चे घोटाळेबाज सरकार’, किरीट सोमय्यांचे टीकास्त्र\n‘ज्या पवारांच्या तोंडाला काळं फासण्याची भाषा करत होते आज त्यांच्याच कौतुकाचा तुणतुणा वाजवण्याची वेळ शिवसेनेवर आली आहे\nजातीयवादी टिप्पणी प्रकरणी युवराज सिंगला अटक आणि जामीनही…\n‘पडद्यामागची वसुली चव्हाट्यावर आणली म्हणून इतका थयथयाट बरा नव्हे’, केशव उपाध्येंचा प्रतिटोला\nभारतातील १८ वर्षांवरील ५० टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण- मनसुख मंडाविया\n५० टक्के लसीकरण मोदी सरकारचे मोठे यश-नारायण राणे\nटांझानियातून आलेल्यांच्या संपर्कातील व्यक्तींची मुंबई पालिकेकडून तपासणी\nभारतातील १८ वर्षांवरील ५० टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण- मनसुख मंडाविया\n५० टक्के लसीकरण मोदी सरकारचे मोठे यश-नारायण राणे\nटांझानियातून आलेल्यांच्या संपर्कातील व्यक्तींची मुंबई पालिकेकडून तपासणी\nलाठ्या-काठ्या ही भाजपची संस्कृती; युपीतील ‘त्या’ घटनेवरून वडेट्टीवारांची टीका\nआरोग्यमंत्र्यांची माहिती, देशात नव्या व्हेरिएंटने बाधित रुग्णसंख्या ५ वर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/517901", "date_download": "2021-12-05T09:24:47Z", "digest": "sha1:WFIUMGF5LD5CIISI6R2CNQFZ5EMPF7NV", "length": 3548, "nlines": 92, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"स्मोलेन्स्क\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"स्मोलेन्स्क\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०४:५०, ११ एप्रिल २०१० ची आवृत्ती\n१,०१८ बाइट्सची भर घातली , ११ वर्षांपूर्वी\n०४:३२, ११ एप्रिल २०१० ची आवृत्ती (संपादन)\nअभय नातू (चर्चा | योगदान)\n(नवीन पान: '''स्मोलेन्स्क''' हे रशियाच्या स्मोलेन्स्क ओब्लास्टमधील एक शहर आ...)\n०४:५०, ११ एप्रिल २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nLuckas-bot (चर्चा | योगदान)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/vishal-totre/", "date_download": "2021-12-05T07:58:59Z", "digest": "sha1:C6VICWYTEPZCSNP7EVDOVIIUSXEKYBZP", "length": 9120, "nlines": 149, "source_domain": "policenama.com", "title": "Vishal Totre Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune Crime | पुण्याच्या आंबेगावातील खून प्रकरणातील ‘फरारी’ बीडमधून अटकेत;…\nACP Gajanan Tompe | पुण्यातील कोथरूड विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त गजानन टोम्पे यांची…\nPune ACP Transfers | पुण्यातील 6 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या \nPune Police News | आरटीआय कार्यकर्ता रवींद्र बर्‍हाटेचा साथीदार अन् मोक्का मधील फरार आरोपी प्रशांत…\nपुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama online) - पुणे शहरातील (Pune City) पर्वती (Parvati) सहकारनगर (Sahakarnagar) येथील वादग्रस्त जमिनीच्या गैरव्यवहारप्रकरणी पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ता (RTI activist pune) रवींद्र…\nPune News : पर्वती येथील जमीन प्रकरणी रवींद्र बऱ्हाटे, संजय भोकरे, देवेंद्र जैन, शैलेश जगताप,…\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - मोक्काच्या गुन्ह्यात फरार असलेला माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे याच्यासह 2 पत्रकार, बडतर्फ पोलीस आणि इतरांवर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. पर्वती येथील एका वादात असलेल्या जमिनीचे गैरव्यवहार केल्याप्रकरणी…\nTanisha Mukherjee | अभिनेत्री काजोलच्या बहिणीला कोरोनाची…\n अनुपमाच्या सुनेचा बोल्ड फोटो पाहून लोक झाले…\nUrfi Javed | उर्फी जावेदनं परिधान केला खुपच बोल्ड ड्रेस,…\nJay Bhanushali | अभिनेता जय भानुशालीसाठी लेक ताराने गायलं…\nBigg Boss 15 | ‘लग्न करुन पळून गेला’, पतिवर आरोप…\nOmicron Covid Variant | 5 वर्षांपेक्षा लहान मुलांना टार्गेट…\nPune Crime | पुण्याच्या कल्याणीनगरमधील कॉल सेंटरमध्ये घुसून…\nMultibagger Stock | 1 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या…\nPune Crime | पुण्यात गाड्यांची तोडफोड, टोळक्याचा कोयते हातात…\nIncome Tax Return File | 31 डिसेंबरपूर्वी उरकून घ्या…\nPune Crime | पुण्याच्या आंबेगावातील खून प्रकरणातील…\nACP Narayan Shiragavkar | सहाय्यक पोलिस आयुक्त नारायण…\nACP Gajanan Tompe | पुण्यातील कोथरूड विभागाचे सहाय्यक पोलिस…\nPune ACP Transfers | पुण्यातील 6 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या…\nLink PAN to LIC Policies | LIC ने आपल्या ग्राहकांसाठी आणली…\nअवघे 7 हजार देऊन खरेदी करा जास्त मायलेजच्या TVS Sport चे…\nPune Crime | पुण्यात PMPML बस आदळल्याने प्रवाशाच्या मणक्यात…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nSatara District Bank Election | भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी…\nJournalist Vinod Dua | ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे निधन\nOmicron Covid Variant | ओमायक्रॉनमुळे चिंता वाढली; दक्षिण आफ्रिकेतून…\nHow To Become Crorepati | फक्त 15,000 रुपये महिना गुंतवणुकीतून बनू…\nAmitabh Bachchan | चित्रपटांमध्ये काम मिळत नव्हतं, KBC च्या सेटवर भावूक झाले ‘बिग बी’ अमिताभ, व्हिडीओ पाहून…\nVicky Katrina Wedding | कतरीना कैफच्या घराबाहेर स्पाॅट झाला विकी कौशल; एवढ्या रात्री येण्याचं कारण \nSBI ATM New Rule | एसबीआयच्या कोट्यावधी ग्राहकांसाठी महत्वाची माहिती ATM मधून पैसे काढण्यासाठी लागणार OTP\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagirikhabardar.com/archives/6374", "date_download": "2021-12-05T09:15:22Z", "digest": "sha1:3ANJ3RRRK4FQU4CDFFNOMZ7XEYDDZLII", "length": 6573, "nlines": 124, "source_domain": "ratnagirikhabardar.com", "title": "दापोलीत गांजा सापडला | रत्नागिरी खबरदार", "raw_content": "\nHome रत्नागिरी दापोलीत गांजा सापडला\nदापोली : एकीकडे विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना दापोली शहरातील कोकंबा आळी मध्ये असलेल्या एका कार मधून पोलिसांना गांजाचा साठा सापडला आहे. भर शहरात चक्क एका गाडीमध्येच असा अमली पदार्थांचा साठा सापडल्याने दापोली सारख्या शांत शहरात खळबळ उडाली आहे. खेड डीवायएसपी प्रविण पाटिल यांच्या नेतृत्वाखाली दापोलीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील व खेड पोलीस निरीक्षक सुवर्णा पक्ती यांनी संयुक्तपणे ही करवाई केेली आहे.\nPrevious articleचक्क कोर्टात हजर झाले १३ पोपट\nNext articleमांजराचा पाठलाग करत बिबट्या आला दारापर्यंत\nजिल्ह्यात आज 5 नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद\nभोस्ते शिवसेना विभागप्रमुखपदी युवराज गुजर यांची निवड\nसुकिवली प्राथमिक शाळेत मनसेतर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप\nरत्नागिरी जिल्हा परिषद पथसंस्थेच्या चेअरमन पदी परिवर्तन पॅनलचे परशुराम निवेंडकर विराजमान\nबकरी ईद साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन\nवेळेत निर्णय न घेतल्यास व्यापारी रस्त्यावर उतरतील : गणेश भिंगार्डे, अध्यक्ष...\nबेजबाबदार मुख्य सचिवांना नाना पटोलेंनी दिला दणका\nकर्तव्यनिष्ठेला सलाम : डेपो व्यपस्थापकांनी साडेसात लाखांची रोकड घेऊन एसटीच्या छतावर...\nवैश्य युवा संघटनेचा पहिला वर्धापनदिन उत्साहात साजरा\nक्रेडीट कार्ड व्हेरिफिकेशनच्या नावाखाली पाली येथील प्रौढाची १ लाख २१ हजारांची...\nओझरखोल येथे अपघातात चौघेजण जख���ी\nजिल्ह्यात आज 5 नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद\nज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे निधन\nभोस्ते शिवसेना विभागप्रमुखपदी युवराज गुजर यांची निवड\nकोकण रेल्वे मधील प्लास्टिक मिश्रित वड्याने दोन वर्षाच्या मुलाची प्रकृती बिघडली\nदुचाकीसह दाम्पत्य कोसळले नदीत\nझाकण उघडे असल्याने महिला पडली गटारात\nजिल्ह्यात 51 नवे कोरोना पॉझिटिव्ह\nरत्नागिरी तालुक्यात कोरोनाचा वाढता फैलाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://anandghare2.wordpress.com/2013/12/31/2013-in-review/", "date_download": "2021-12-05T08:14:55Z", "digest": "sha1:XZDWM7ERUGJ24Q63DCXWLVLX7F2FZIVH", "length": 8784, "nlines": 124, "source_domain": "anandghare2.wordpress.com", "title": "2013 in review | निवडक आनंदघन", "raw_content": "\nआजीचे घड्याळ (कालगणना) (3)\nकला आणि कलाकार (6)\nराणीचे शहर लंडन (6)\nबोलू ऐसे बोल (11)\nविज्ञान आणि तंत्रज्ञान (86)\nचीन चिनी चायनीज (5)\nसाहित्य आणि साहित्यिक (20)\nविठ्ठला तू वेडा कुंभार (6)\n« २६ नोव्हेंबर २००८ नववर्षाच्या शुभेच्छा »\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nगुणवत्ता, दर्जा, स्तर, प्रत …… आणि क्वालिटी\nयंत्रे तयार करणारी यंत्रे नोव्हेंबर 11, 2021\nशाश्वत ऊर्जा ऑक्टोबर 20, 2021\nवातावरणामधील हवेचा दाब ऑक्टोबर 7, 2021\nतेथे कर माझे जुळती – भाग १९ – माझ्या आत्या सप्टेंबर 27, 2021\nओझोन आणि हीलियम सप्टेंबर 16, 2021\nप्लॅस्टिक – ब्रह्मराक्षस की बागुलबोवा \nगॅलीलिओ आणि विज्ञान (सायन्स) ऑगस्ट 10, 2021\nकोपरनिकसचे संशोधन – सूर्यमालिका जुलै 29, 2021\nजुगाड पुराण जुलै 22, 2021\nएक धामधुमीचा दिवस (११ जुलै २००६) जुलै 11, 2021\nप्राचीन काळातील भारताची विज्ञानामधील प्रगति जून 29, 2021\nपरतलो मातृभूमीला मे 31, 2021\nइंद्र देवा रे देवा …. मे 25, 2021\nभगवान श्रीपरशुराम मे 14, 2021\nशून्याचा शोध मे 10, 2021\nपुण्याचा स्वाइनफ्ल्यू २००९ एप्रिल 14, 2021\nसिंहगड आणि मी एप्रिल 8, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://bornphd.blogspot.com/2010/05/blog-post.html", "date_download": "2021-12-05T07:04:30Z", "digest": "sha1:TITD2QOBIW6KNVYHOELX7ZZOQUMKQM2D", "length": 10988, "nlines": 77, "source_domain": "bornphd.blogspot.com", "title": "हेम..: मिसळ", "raw_content": "\nकुणीतरी आयत्या वेळी आल्यावर कांय करायचं या गरजेतून जसा भडंग चा जन्म झाला, त्याप्रमाणे उरलेल्या चार-दोन जिन्नसांचं नाष्ट्यासम काहितरी करण्याच्या प्रयोगातून मिसळीचा जन्म झाला असावा, मिसळीच्या जन्मठिकाणावरून मतभेद होऊ शकले तरी मिसळीच्या लोकप्रियतेबाबत मात्�� सर्वदूर एकमत असेल यांत शंका नाही.\nस्वतःला मिसळभोक्ते म्हणवत असाल तर तुम्ही सकाळी मिसळवाला फोडणी देत असलेल्या वेळीच तिथे हजर असायलाच हवं. सूर्य वर चढत जातांना ज्याप्रमाणे नीरेची ताडी होते त्याप्रमाणे मिसळीची उसळ होत जाते. नाक झणझणावून टाकणार्‍या फोडणीच्या वासासारखा ब्रह्मानंद नाही. 'पंगतीत बसल्यावर वाढपी ओळखीचा हवा.कारण तुम्ही कुठेही कोपर्‍यांत बसला असाल तरी तुम्हांला हवे ते व्यवस्थित मिळते' असे पूर्वीचे लोक म्हणत, त्यांवरून जर मिसळवाला तुमच्या ओळखीचा असला तर तुमच्या मिसळीला बाकीच्यांपेक्षा चव आलेली असते.\nमिसळस्थानांचे प्रकार दोन. पहिला प्रकार म्हणजे ज्या ठिकाणी आपण कुटुंबासहित बसून सुटसुटीतपणे मिसळ खाऊ शकतो, अशी hotel किंवा तत्सम जागा. दुसरा प्रकार म्हणजे रीक्षावाले वा तत्सम मंडळींबरोबर पंगतीला उभे राहून गाडयाच्या तिन बाजूंस असलेल्या लाकडी तटबंदीवर ठेवलेल्या पलेटमधला पाव हातांत धरुन दुसर्‍या हाताने तुकडे मिसळीच्या रश्श्यांत भिजवत मिसळ हाणणे.\nमिसळीला फाकडू बनवण्यांत तिच्यात असलेल्या घटकांचा 'वाटा' फार महत्त्वाचा ठरतो. पहिला म्हणजे मिसळीचा बेस असलेली उसळ. ही जर व्यवस्थित मोड आलेली असली तर मजा आणते. त्याच्यावरचा थर हा प्रत्येक मिसळवाल्यासाठी optional असतो. यांत पोहे, भावनगरी, शेव, साबुदाणा खिचडी, चिवडा इ. पदार्थांपैकी काहिही असू शकते. या सर्वांवर कडी करणारा तिसरा थर आणि प्रत्येक मिसळीचा अतीमहत्त्वाचा घटक म्हणजे मिसळीचा रस्सा आणि त्यांवर तरंगणारी तर्री 'मिसळीची तर्री' हा शब्द जरी उच्चारला तरी भल्याभल्यांच्या (आता हे वाचणार्‍यांच्यासुद्धां 'मिसळीची तर्री' हा शब्द जरी उच्चारला तरी भल्याभल्यांच्या (आता हे वाचणार्‍यांच्यासुद्धां) लाळग्रंथींचे नळ धो धो वहायला सुरुवात होते, आणि शेवटी कांदा, कोथिंबीर, लिंबू वगैरे मंडळी लज्जत वाढवण्यास मदतीला असतातच. काही ठिकाणी हंगामात कैरीच्या बारीक फोडीही वरुन घालतात. मिसळ ही मूळ चवीप्रमाणे तिखटच खायला हवी. तिखटपणा झेपत नाही म्हणून मग दही, पापड इत्यादींशी सलगी करून मिसळ खाणार्‍यांना काटकोनाच्याच पंगतीत बसवायला हवं) लाळग्रंथींचे नळ धो धो वहायला सुरुवात होते, आणि शेवटी कांदा, कोथिंबीर, लिंबू वगैरे मंडळी लज्जत वाढवण्यास मदतीला असतातच. काही ठिकाणी हंगामात कैरीच्या बारीक फोडीह�� वरुन घालतात. मिसळ ही मूळ चवीप्रमाणे तिखटच खायला हवी. तिखटपणा झेपत नाही म्हणून मग दही, पापड इत्यादींशी सलगी करून मिसळ खाणार्‍यांना काटकोनाच्याच पंगतीत बसवायला हवं हे म्हणजे मूळच्या गोडसर असलेल्या भोपळयावर फोडणी व तिखटमिठाचे संस्कार करून तथाकथित भाजी करण्यासारखं झालं हे म्हणजे मूळच्या गोडसर असलेल्या भोपळयावर फोडणी व तिखटमिठाचे संस्कार करून तथाकथित भाजी करण्यासारखं झालं त्यापेक्षा भोपळयाचे घारगे केले तर किती दणादण संपतात\nमिसळीबरोबर घट्ट नातं आहे ते पावाचं.. अमुक एका ठिकाणी तर स्लाईस ब्रेड मिळतो म्हणून तिथल्या मिसळीकडे पाठ फिरवणारी मंडळी आहेत इतकं पावाचं महत्त्व मिसळीसोबत आहे. पण हे काहीही असलं तरी पहिला मान मिसळीचाच.. मिसळ समोर आली की थेट पाव मोडून रश्शात बुडवण्याआधी नुसत्या मिसळीचे दोन चमचे चाखून बघा. त्याचे कारण म्हणजे पावामुळे मिसळीची मूळ चव बरेचदा लक्षात येत नाही. नुसतंच उदरभरण होतं. आम्हांला काही ठिकाणी तर उसळीला आंबूस वास यायला लागलाय हे केवळ या सवयीमुळे लक्षात आलेलं आहे. बाकीचं पब्लिक मात्र मजेत खात होतं, कारण फुल्ल तर्री-रस्सा-पाव आणि गप्पा यामुळे तो किंचित आंबूसपणा लक्षात येत नव्हता. म्हणून पहिले दोन चमचे नुसत्या मिसळीचे खा, मग समजेल मामलेदार कचेरीच्या मिसळीतली उसळ किती चवदार असते आणि दिवसभर तिथला घाणा कां सुरु असतो ते..\nट्रेकर्स मंडळींचे नि मिसळीचे एक वेगळे भावानुबंध आहेत. सह्याद्रीत सक्काळी कुठल्याही दुर्गपायथ्याच्या मोठ्या गांवात जाऊन पडलात तरी मिसळ ही मिळणारच आणि ती एकदा चापली की दुपारच्या जेवणापर्यंत निश्चिंती असते. कैकदा तर आख्खा ट्रेकही मिसळ तारुन नेते. ट्रेकच्या फोटोंमध्येदेखील आधी मिसळीचा फोटो आणि मग किल्ल्याचा पायथ्याकडून घेतलेला फोटो असतो इतका मान मिसळीचा आहे. या मंडळींची कुठल्या गांवात कुठल्या हाटीलात किंवा गाडीवर मिसळ चांगली मिळते या विषयावर पीएचडी असते आणि चांगल्या ठिकाणांची प्रसिध्दीही हेच लोक जास्त करत असतात.\n'येथे ट्रेकर्सना सवलतीच्या दरात मिसळ मिळेल' अशा पाटीच्या आम्ही शोधात आहोत... :)\n(हा लेख लोकप्रभा ऑक्टो. २०१३ च्या अंकात प्रसिद्ध झाला आहे)\nमला शामसुंदर, विहार आणि तुषारची मिसळ आवडते. प्रत्येक ठिकाणची चव वेगवेगळी आहे.\n लेखातील मिसळीच्या विविध गुणधर्मांचा विस्तृत खुलासा ��ाचून मजा आली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/international/news/prime-minister-johnson-at-hospital-now-foreign-minister-rob-took-responsibility-127130749.html", "date_download": "2021-12-05T08:49:03Z", "digest": "sha1:PKLRIT55TO2GRIUPNJTD5IJZJHFNVQ5R", "length": 9008, "nlines": 60, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Prime Minister Johnson at Hospital; now Foreign Minister Rob took responsibility | पंतप्रधान जॉन्सन रुग्णालयात; परराष्ट्रमंत्री राॅब यांच्याकडे जबाबदारी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nइंग्लंड:पंतप्रधान जॉन्सन रुग्णालयात; परराष्ट्रमंत्री राॅब यांच्याकडे जबाबदारी\nसंशोधन : कोरोना विषाणूबाबतच्या आणखी एका आव्हानाचा खुलासा\nइंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन कोरोनामुळे रुग्णालयात आहेत. २७ मार्चला बोरिस जॉन्सन यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांनी स्वत:ला आयसाेलेट केले होते. १० दिवसांनंतर रविवारी रात्री त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात त्यांना ऑक्सिजन देण्यात येत आहे. आजारी असतानाही जास्त काम केल्याने प्रकृती बिघडल्याचे सांगण्यात येत आहे. रुग्णालयातूनही जॉन्सन सरकारच्या कामावर लक्ष ठेवून आहेत. आता त्यांनी परराष्ट्रमंत्री डॉमनिक राॅब यांना जबाबदारी सांभाळण्याचे सांगितले आहे. भारतीय वंशाचे अर्थमंत्री ऋषी सुनाक आणि गृहमंत्री प्रीती पटेल सरकार चालवत असल्याची चर्चा सोशल मीडियावर होती. २०१९ मध्ये ४६ वर्षांचे डॉमनिक रॉब यांनी कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाकडून जॉन्सन यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. विशेष म्हणजे देशाचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न रॉब नेहमीच बघायचे. त्यांनी ब्रेक्झिटला जॉन्सन यांचा धोका म्हटले होते. मात्र रॉब यांनी निवडणूक प्रचारातून माघार घेतली आणि त्यांनी जॉन्सन यांना समर्थन देणे सुरू केले. गेल्या वर्षी जुलैत जॉन्सन यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर रॉब यांना परराष्ट्र मंत्रालय सोपवण्यात अाले.\nट्रम्प म्हणाले - दोन कंपन्या व तज्ञांना जॉन्सन यांची काळजी घेण्याचे सांगितले\nअमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, पंतप्रधान जॉन्सन यांच्यासाठी अमेरिका प्रार्थना करत आहे. ट्रम्प यांच्यानुसार त्यांनी दोन फार्मास्युटिकल कंपन्यांना बोरिस जॉन्सन यांच्या संपर्कात राहण्याविषयी सांगितले आहे. आमचे तज्ञ बोरिस यांच्या डॉक्टरांच्या संपर्कात आहेत. ते लवकर बरे होतील अशी आशा आहे.\nवारंवार नकार चौकशीच्या फेऱ्यात\nजॉन्सन यांची प्रकृती बिघडत असताना १० डाउनिंग स्ट्रीट त्याचे खंडन का करत होते, याबाबत चौकशी करण्यात येत आहे. त्यांना किरकोळ संसर्ग झाल्याचे त्यांचे सहकारी सांगत होते. शुक्रवारी आयसोलेशन कालावधी संपल्यानंतर ते कार्यालयात परत येतील, असेही सांगितले जात होते. पीएमच्या निकटवर्तीयाने सांगितले की, आयसोलेशन काळात जॉन्सन व्हिडिओ काॅन्फरन्सिंगद्वारे बैठका घेत होते, मात्र प्रकृतीत सुधारणा केली नाही. जॉन्सन यांनी म्हटले होते की, देशात दररोज १० हजार चाचण्या होतील. मंत्र्यांचे म्हणणे आहे की, अशी घोषणा करून त्यांनी सरकारला संकटात टाकले. सरकारी कर्मचाऱ्यांना सूट देण्याचीही चूक झाली.\nयुराेपीय देशांतील मृतांच्या संख्येत घट; ब्रिटनमध्ये २४ तासांत ८५४ जणांचा मृत्यू\nयुराेपीय देशांत काेराेनामुळे मृतांच्या संख्येत घट हाेत चालली असतानाच सरकारने धाेरण सैल केले आहे. आॅस्ट्रिया १४ एप्रिल पासून लाॅकडाऊन बंद करणार आहे. डेन्मार्कमध्ये १५ एप्रिल पासून शाळा व नर्सरी सुरू करण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले आहे. इटली, स्पेन व फ्रान्समध्ये रविवारी दरराेज मृतांची संख्या कमी हाेत चालली आहे. स्पेनमध्ये साेमवारी सलग चाैथ्या दिवशी मृत्यू घटले. मंगळवारी ब्रिटनमध्ये २४ तासांत ८५४ जणांचा मृत्यू झाल्याने स्थिती गंभीर झाली. एकूण मृतांचा आकडा ६ हजार २२७ वर पाेहाेचला आहे\nन्युझीलँड ला जिंकण्यासाठी 527 धावांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-GOS-johny-lever-son-jesse-lever-diagnosed-with-cancer-5644194-PHO.html", "date_download": "2021-12-05T09:01:53Z", "digest": "sha1:CUMJV24QYFSTN5PE37Q4ZYWP2SCYV5AI", "length": 6143, "nlines": 72, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Johny Lever Son Jesse Lever Diagnosed With Cancer | गंभीर आजाराबरोबर झुंजला आहे जॉनी लिव्हर यांचा मुलगा, 12वीनंतर सोडले होते शिक्षण - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nगंभीर आजाराबरोबर झुंजला आहे जॉनी लिव्हर यांचा मुलगा, 12वीनंतर सोडले होते शिक्षण\nमुंबई - सैफ अली खानची मुलगी सारा खान, श्रीदेवीची मुलगी जान्हवी आणि शाहीदचा भाऊ ईशान हे सर्व सध्या बॉलिवूड डेब्यूची तयारी करत असल्याचे चर्चेत आहेत. त्यातच आता प्रसिद्ध कॉमेडियन जॉनी लिव्हरचा मुलगा जेसे लीवर(Jessey Lever) ही डेब्यूची तयारी करत आहे. 27 वर्षांच्या जेसेला चित्रप��ाच्या ऑफर यायला सुरुवात झाली आहे. पण तो चांगल्या भूमिकेची वाट पाहत आहे. त्याचे म्हणणे आहे की, जोपर्यंत चांगला रोल मिळत नाही, तोपर्यंत चित्रपटसृष्टीपासून लांबच राहणार आहे.\nया गंभीर आजाराचा केला सामना..\n- जेसेला बालपणीच एक गंभीर आजार झाला होता.\n- 12 व्या वर्षी त्याच्या गळ्यात ट्युमर झाला होता.\n- हा ट्युमर एवढा वाढला की त्याने कँसरचे रूप घेतले.\n- अनेक वर्षे परदेशांत उपचारानंतर कँसरशी सामना करत जेसे ठीक झाला.\n- या आजारातून बाहेर पडण्यासाठी जेसेने शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर 12 वीनंतर शिक्षण सोडले होते.\n- बहिणीचे करिअर पाहून आणि वडिलांनी समजावल्यानंतर त्याने पुन्हा शिक्षण सुरू केले आणि लंडनमध्ये ह्युमन रिसोर्सेसमध्ये पदवी घेतली.\n- जेसेने वजडिलांप्रमाणे कॉमेडीत प्रयत्न केले नाही. सुरुवातीपासून तो म्युझिकवर लक्ष देत आहे.\n- जेसे उत्कृष्ट म्युझिशियन असून तो ड्रम वाजवतो.\n- जेसेचा एक म्युझिकल ग्रुपही आहे. त्यांच्याबरोबर जेसेने अनेक शो केले आहेत.\n- त्याच्यासाठी कॉमेडी नव्हे तर म्युझिक हे करिअर आहे.\n- जेसे म्युझिशियन आहे तसेच त्याच्या 6 पॅक अॅब्समुळे तो सोशल मीडियात चर्चेत राहतो.\n- सोशल मीडियावर तो नेहमी अॅब्स फ्लॉन्ट करत फोटो पोस्ट करत असतो.\n- जेसे उत्कृष्ट मिमिक्री आर्टिस्टही आहे. त्याला वडिलांकडून हा वारसा मिळाला आहे.\n- त्याने स्टँडअप कॉमेडियन म्हणून अनेक शो केले पण यश मिळाले नाही.\n- पण इमोशनल रोल्समध्ये त्याला पुरस्कार मिळाले. त्यामुळे त्याने कॉमेडी सोडून अॅक्टींगकडे वळण्याचा निर्णय घेतला.\nपुढील स्लाइड्सवर पाहा, जेसेचे 10 Latest Photos...\nन्युझीलँड ला जिंकण्यासाठी 527 धावांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-news-about-modi-government-5646459-NOR.html", "date_download": "2021-12-05T07:12:52Z", "digest": "sha1:T5CRHUWBRNRFRME72Z6JYPU7RL5TOFMW", "length": 6707, "nlines": 65, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "news about Modi Government | विश्वासाच्या बाबतीत मोदी सरकार जगात अव्वल, 73 % भारतीयांचा भरवसा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nविश्वासाच्या बाबतीत मोदी सरकार जगात अव्वल, 73 % भारतीयांचा भरवसा\nनवी दिल्ली - जनतेचा विश्वास संपादन करण्याच्या बाबतीत मोदी सरकारने अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्ससारख्या देशातील सरकारला मागे टाकले आहे. ऑर्गनायझेशन फॉर इकोनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलप���ेंटद्वारा (ओईसीडी) जारी जगभरातीाल विश्वासू सरकारच्या यादीत भारत अव्वलस्थानी आहे. ७३ टक्के भारतीय मोदी सरकारवर भरवसा ठेवतात. तर, ६२ टक्के जनतेच्या विश्वासासह कॅनडा दुसऱ्या क्रमांकावर आहे. तुर्की आणि रशिया संयुक्तरीत्या तिसऱ्या स्थानी असून येथील ५८ टक्के जनतेने विद्यमान सरकारप्रति भरवसा व्यक्त केला आहे. हा अहवाल सर्वप्रथमच फोर्ब्जने शुक्रवारी ट्विट केला.\nआेईसीडीने गव्हर्नमेंट अॅट अ ग्लान्स-२०१७ नामक हा अहवाल संबंधित देशांच्या लोकप्रशासनाशी संबंधित माहितीच्या अभ्यासातून जारी केला आहे. अहवालानुसार, भारतातील मोदी सरकावर जनतेचा सर्वाधिक भरवसा आहे. तर, अमेरिकेतील फक्त ३० टक्के लोकांनीच ट्रम्प सरकारवर विश्वास व्यक्त केला आहे. ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांच्या सरकारवर ४१ टक्के, पुतीन सरकारवर ५८ टक्के, जर्मनीच्या मर्केल सरकारवर ५५ टक्के तर जपानच्या शिंजो आबे सरकारवर ३६ टक्के लोकांनी विश्वास दर्शवला आहे. दक्षिण कोरियाचे पंतप्रधान पार्क गुन-हे यांच्यावर महाभियोग सुरू झाल्याने जनतेचा सरकारवरील भरवसा खूप कमी झाला आहे. येथील २५ टक्के जनतेलाच सरकारवर विश्वास आहे. ग्रीसमध्ये तर फक्त १३ टक्के लोकांनीच सरकार विश्वासू असल्याचे म्हटले आहे.\nओईसीडी एक स्वतंत्र संस्था आहे. आर्थिक स्तरावर एकमेकांची मदत करणारी जगातील ३४ लोकशाही राष्ट्रे या संस्थेशी निगडित आहेत. शिवाय आर्थिक विकास, समृद्धी आणि चिरंतन विकासासाठी कार्यरत असलेले ७० देशही या संस्थेचे सदस्य आहेत.\nजगभरातील लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी ओईसीडी या सदस्य देशांच्या धोरणांना चालना देण्याचे काम करते.\nहा अहवाल २०१६ या वर्षातील कामकाजाच्या आधारे बनवला आहे. यात सार्वजनिक क्षेत्रातील रोजगार, सरकारची ध्येय-धोरणे, निधी वितरण, विकास, पारदर्शकता, आरोग्य आणि शैक्षणिक स्तर तसेच न्यायासंदर्भात लोकांची मते, अशा निकषांचा समावेश होता.\nटॉप - ५ देश\nभारत ला 446 धावांची आघाडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-FTF-kandil-baloch-said-umar-akmal-told-me-please-strip-dance-for-me-5371004-PHO.html", "date_download": "2021-12-05T07:40:02Z", "digest": "sha1:OKC7SIGDRYFSCDG6NSGNT7NRHCQOXUQ7", "length": 7217, "nlines": 70, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Kandil Baloch Said Umar Akmal Told Me, Please Strip Dance For Me | आफ्रिदी नव्हे माझ्यासाठी उतरव कपडे- पाक क्रिकेटरबाबत मॉ���ेलचा खुलासा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nआफ्रिदी नव्हे माझ्यासाठी उतरव कपडे- पाक क्रिकेटरबाबत मॉडेलचा खुलासा\nमॉडेल कंदील बलोच आणि शाहिद आफ्रिदी...\nकराची- पाकिस्तान मॉडेल कंदील बलोचने पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करून क्रिकेट जगतात खळबळ माजवली आहे. कंदीलने एका मुलाखतीत खुलासा केला की, T20 वर्ल्ड कपदरम्यान strip डान्स करणार असल्याच्या माझ्या वक्तव्यानंतर एका पाकिस्तानी क्रिकेटरने मला कॉल करून माझ्यासाठी कपडे उतरव असे म्हटले होते. हा क्रिकेटर दुसरा-तिसरा कोणी नसून विकेटकीपर उमर अकमल होता. प्लीज माझ्यासाठी कपडे उतरव, आफ्रिदीचे राहू दे...\n- कंदीलने सांगितले की, उमर अकमलने मॅचच्या एक दिवस आदल्या रात्री मला खूपच गळच घातली.\n- तो म्हणाला होता, कंदीज प्लीज तू तुझे स्टेटमेंट बदल. तू बोल की, मी उमर अकलमसाठी मरेन.\n- कारण अकलम तरूण आहे, ताकदवान आहे. मी त्याला म्हटले, मी वेडी नाही. मी एकदा स्टेटमेंट दिले म्हणजे दिले. आफ्रिदीसाठी बोलले आहे तर त्याच्यासाठीच सर्व काही करेन.\nआफ्रिदीने अनेकदा भेटायला बोलावले-\n- जेव्हा रिपोर्टरने कंदीलला विचारले की, काय तू T20 वर्ल्ड कपनंतर कधी शाहिद आफ्रिदीला भेटली\n- यावर कंदील म्हणाली, मी शाहिद आफ्रिदीला नाही भेटली. मात्र त्याचे फोन मला सारखे येत होते भेटायला ये म्हणून. पण मला ठीक वाटले नाही भेटणे म्हणून मी त्याला भेटायला गेले नाही.\n- पाकिस्तानची एक मॉडेलने टी-20 वर्ल्ड कपदरम्यान एक वादग्रस्त वक्तव्य करीत खळबळ उडवून दिली होती.\n- तिने म्हटले होते की, जर पाकिस्तान संघाने भारताला हरविले तर ती कर्णधार शाहिद आफ्रिदी आणि संपूर्ण संघासह strip डान्स करेल.\n- कंदील बलोच एक पाकिस्तानी मॉडेल आहेस जी नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत, वादात असते.\nपराभवानंतर आफ्रिदीला म्हटले होते 'वेडा'-\n- आशिया करंडक स्पर्धेत भारताने पाकिस्तानला सहज लोळवले होते. त्यानंतर कंदीलने शाहिद आफ्रिदीला वेडा म्हटले होते.\n- कंदीलने म्हटले होते की, जोपर्यंत तो (शाहिद आफ्रिदी) वेडा पाकिस्तान संघाचा कर्णधार आहे तोपर्यंत काही होऊ शकत नाही.\n- फेब्रुवारीत कंदील बलोचने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना डार्लिंग म्हणत दोन व्हिडिओ शेअर केले होते.\nपुढे स्लाईड्समध्ये पाहा, पाकिस्तानी मॉडेल कंदीलचे वादग्रस्त वक्तव्��� आणि फोटोज...\n(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)\nभारत ला 474 धावांची आघाडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/the-first-elimination-of-bigg-boss-ott-who-went-out-of-the-house-in-sunday-ka-war-mhmg-592630.html", "date_download": "2021-12-05T08:41:09Z", "digest": "sha1:Z32DRENTBWCLLLKFHW3AQWJ4PGPIUTA6", "length": 5944, "nlines": 84, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'Bigg Boss OTT'चं झालं पहिलं एलिमिनेशन, पाहा 'संडे का वार' मध्ये कोण गेलं घराबाहेर – News18 लोकमत", "raw_content": "\n'Bigg Boss OTT'चं झालं पहिलं एलिमिनेशन, पाहा 'संडे का वार' मध्ये कोण गेलं घराबाहेर\n'Bigg Boss OTT'चं झालं पहिलं एलिमिनेशन, पाहा 'संडे का वार' मध्ये कोण गेलं घराबाहेर\nटीवीवरील सर्वात प्रसिद्ध रिअॅलिटी शो ‘बिग बॉस ओटीटी (Bigg Boss OTT)’ तील पहिलं एलिमिनेशन झालं आहे.\nनवी दिल्ली, 15 ऑगस्ट : टीवीवरील सर्वात प्रसिद्ध रिअॅलिटी शो ‘बिग बॉस ओटीटी (Bigg Boss OTT)’ तील पहिलं एलिमिनेशन झालं आहे. आज शो ‘संडे का वार’ मधील उर्फी जावेद घरातून बाहेर पडली आहे. शोच्या पहिल्या एलिमिशेनमध्ये एकूण 3 स्पर्धाकांच्या नाव सामील होतं. ज्यात उर्फी जावेद, राकेश बापत आणि शमिता शेट्टी यांच्या नावाचा समावेश होता. उर्फी घरी बाहेर गेल्यानंतर आता राकेश आणि शमिता सुरक्षित झाले आहेत. 'संडे का वार'च्या सुरुवातीला, शोचा होस्ट करण जोहरने दिव्या अग्रवालचा क्लास घेतला आणि तिला सांगितले की, ती तिच्या स्वत: च्या इच्छेनुसार शोमध्ये आली आहे. म्हणून तिला जबरदस्तीने इथे आणण्यात आले आहे, असे म्हणणे थांबवा. यानंतर, करणने प्रतिकलाही विचारले की, असं काय झाले की अचानक त्याची वागणूक शोमध्ये बदलली. तो कोणत्या प्लानसह शोमध्ये आला का यावर प्रतीक म्हणाला की मी असाच आहे. (The first elimination of Bigg Boss OTT who went out of the house in Sunday Ka War) हे ही वाचा-ना मेहंदी, ना संगीत साध्या पद्धतीनं पार पडलं अनिल कपूरच्या मुलीचं लग्न\nमात्र, करण जोहरने आज प्रतिकचं कौतुक केलं. त्याचबरोबर आजच्या शोमध्ये करणने शमितासमोर राकेशची पोल खोल केली. त्यानंतर राकेश आज संपूर्ण शोमध्ये काहीही बोलण्याच्या स्थितीत नव्हता. कारण करणच्या पोलनंतर स्मितानेही करणला बरेच काही सांगितले. वास्तविक, करणने सर्वांसमोर राकेश हा दिव्याशी शमिताबद्दल काय बोलत होता ते सांगितले.\n'Bigg Boss OTT'चं झालं पहिलं एलिमिनेशन, पाहा 'संडे का वार' मध्ये कोण गेलं घराबाहेर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.popxo.com/article/henna-designs-for-kids-in-marathi/", "date_download": "2021-12-05T08:46:30Z", "digest": "sha1:27WRAE7KEZUWJZANZNR5CBFEB7JLPLAS", "length": 7400, "nlines": 53, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "छोट्या छोट्या हातांवर गोड दिसतील ही क्युट मेंदी डिझाईन्स", "raw_content": "\nचिमुकल्यांच्या हातावर काढण्यासाठी सोपी मेंदी डिझाईन\nआजकालची मुलं ही कोणत्याच बाबतीत मागे नाहीत. अगदी कपडेसुद्धा आजकाल मुलं त्यांच्या आवडीने खरेदी करतात अगदी लहानपणापासून. मग घरचं फॅमिली फंक्शन किंवा सणवार असल्यावर तर बघायलाच नको. अशा फंक्शनमध्ये किंवा सणाला मुलांचीच मजा जास्त असते. मग अशावेळी पारंपारिक ड्रेस घातल्यावर मेंदीसाठी हट्ट धरणंही साहजिक आहे. हो…मुलींप्रमाणेच मुलंही आईने काढली म्हणून मेंदीचा हट्ट धरू शकतात. मग अशावेळी क्युट मुलांच्या चिमुकल्या हातावर काढण्यासाठी खास क्युट डिझाईन्स.\nहे डिझाईन अगदी बेसिक नसलं तरी तुम्ही यामध्ये व्हेरीएशन करून सिंपल स्माईली मेंदी काढू शकता. टिपीकल मेंदी डिझाईनपेक्षा हे स्माईली डिझाईन छोट्या लेकरांना नक्कीच आवडेल आणि तुम्हालाही काढणं सोपं जाईल.\nहे डिझाईन्स सध्या खूपच ट्रेंडमध्ये आहेत. ही डिझाईन्स अगदी बेसिक असून काढायला सोपी आहेत. तसंही मुलं खूप वेळ एका जागी मेंदी काढायला बसणार नाहीत आणि ठेवणारही नाहीत. पण जर तुम्हाला त्यांच्या मेंदीसाठी पारंपारिक डिझाईन हवं असल्यास हे अगदी परफेक्ट आहे.\nछोट्या छोट्या हातांवर छोट्या छोट्या टिंबानी साकारलेली ही मेंदी. या टिंबानीही तुम्ही छान छान डिझाईन मुलांच्या हातावर काढू शकता किंवा आमच्या लहानपणी तर आई अगदी गोळे काढून द्यायची हातावर. कारण तिला माहीत असायचं की, मी काही मेंदी जास्त वेळ हातावर ठेवणार नाही.\nएक मोठं हार्ट किंवा छोटी छोटी हार्ट्स काढूनही तुम्ही मुलांचा हातावर छान मेंदी काढू शकता. मुलांना आणि त्यांच्या फ्रेंड्सनाही हे मेंदी डिझाईन नक्कीच आवडेल.\nबोल्ड बॉर्डर आणि फुलांचं असं अरेबिक डिझाईनही तुम्ही मुलांच्या हातावर काढून शकता. खरंतर लहान मुलांच्या हातावर जितकं कमीतकमी डिझाईन काढाल तितकं ते छान दिसेल.\nमेंदी डिझाईनचा सोप्यात सोपा पर्याय म्हणजे बटरफ्लाय डिझाईन. जे सोपं आणि सुंदरही दिसतं.\nछोट्या छोट्या हातांवर असं एनिमल डिझाईन काढल्यास ते मुलांनाही आकर्षक वाटतं. क्युट पांडा, मांजर किंवा फिश असं मेंदी डिझाईन तुम्ही काढू शकता.\nलहान मुलांची आवडती कार्टून कॅरेक्टर्सही तुम्ही हातावर काढल्यास मुलांना मजा वाटेल. अगदी सुपरहिरोजचं डिझाईन काढल्यास तर त्यांचा उत्साह नक्कीच वाढेल.\nआजकाल मुलींमध्ये युनिकॉर्नचीही क्रेझ आहे. त्यामुळे ते डिझाईनही तुम्ही काढू शकता.\nहातावरची जुनी मेंदी काढण्यासाठी घरगुती उपाय\nमग पुढच्यावेळी लहानग्यांच्या हातावर काय मेंदी डिझाईन काढायचा असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडणार नाही. तसंच मेंदी काढल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंदही पाहण्यासारखा असेल. नाही का POPxoMarathi वर तुम्हाला अजून कोणते विषय वाचायला आवडतील आम्हाला नक्की कळवा.\nया कारणासाठी लग्नात नववधूच्या हातावर काढली जाते मेंदी\nनवरीच्या हातावर रंगलेल्या मेंदीवरून कळून येतं नवऱ्याचं प्रेम\nहातावरील मेंदीला आणायचा असेल गडद रंग, तर करा ‘हे’ सोपे उपाय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/there-should-be-a-peoples-movement-for-awareness-of-the-glorious-history-of-independence-nitin-gadkari/", "date_download": "2021-12-05T08:29:21Z", "digest": "sha1:LINDDMTVMZCN3AODCDJR4GSQUWTRM5YO", "length": 15264, "nlines": 79, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "स्वातंत्र्याच्या गौरवशाली इतिहासाच्या जनजागृतीची लोकचळवळ व्हावी : नितीन गडकरी", "raw_content": "\n…ही तुमची मुलं असती तर; युपीतील ‘त्या’ घटनेवरून वरूण गांधींचा संतप्त सवाल\nडझनभर प्रश्न प्रलंबित, पाच दिवसांच्या आधिवेशनात प्रश्न विचारुन तरी होतील का\n‘…तर देश आणि पंजाबचा ६ महिन्यात ६० वर्षाचा विकास होईल’, नवज्योत सिंग सिद्धूचा दावा\nओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात जमावबंदी लागू\nनागालँडमधील घटनेवरून राहुल गांधींचा केंद्र सरकारला संतप्त सवाल; म्हणाले..\nखुंटा बळकट करण्यासाठीच गुजरातच्या मुख्यमंत्री महाराष्ट्रात-संजय राऊत\nस्वातंत्र्याच्या गौरवशाली इतिहासाच्या जनजागृतीची लोकचळवळ व्हावी : नितीन गडकरी\nस्वातंत्र्याच्या गौरवशाली इतिहासाच्या जनजागृतीची लोकचळवळ व्हावी : नितीन गडकरी\nनागपूर : देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी प्राणाची आहुती दिली. अनेकांच्या योगदानामुळे आजचे हे स्वातंत्र्य आपण उपभोगत आहोत. मात्र हे योगदान नव्या पिढीला ज्ञात नाही. श्य���मलाल गुप्त ‘पार्षद’ यांनी झेंडागीत लिहुन स्वातंत्र्य समरातील क्रांतिकारींमध्ये स्फुल्लींग चेतविले. श्यामलाल गुप्त ‘पार्षद’ यांनी लिहिलेल्या झेंडागीताच्या ‘विजयी विश्व तिरंगा प्यारा झेंडा उंचा रहें हमारा’ या ओळी आजही गर्वाने मान उंचावतात. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त झेंडागीताचे सामूहिक गायन हा देशभक्ती जागवून नव्या पिढीला स्वातंत्र्याच्या इतिहासाशी जोडण्याचा पथदर्शी उपक्रम आहे. आपल्या स्वातंत्र्याच्या गौरवशाली इतिहासाचे वेळोवेळी स्मरण व्हावे, नवी पिढी या इतिहासाशी एकरूप व्हावी यासाठी स्वातंत्र्याच्या गौरवशाली इतिहासाच्या जनजागृतीची लोकचळवळ व्हावी, असा आशावाद केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.\nझेंडागीताचे रचयिता श्यामलाल गुप्त ‘पार्षद’ यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्तशहरातील स्वयंसेवी संस्थांसह शाळांमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे यामध्ये सहभाग नोंदविला.स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने नागपूर शहरामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. महापौर दयाशंकर तिवारी यांच्या संकल्पनेतून नागपूर महानगरपालिका, खादी ग्रामोद्योग आयोग आणि खासदार सांस्कृतिक महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील १२५ ठिकाणी मोठ्या उत्साहात सामूहिक झेंडागीत गायन करण्यात आले. यावेळी विविध चौकांमध्ये देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करण्यात आले संपूर्ण शहरात पुन्हा एकदा स्वातंत्र्याचे रंग उधळलेले दिसून आले.\nसंविधान चौकामध्ये झेंडागीत गायनाच्या मुख्य कार्यक्रमाचा रविवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. या वेळेस विविध मान्यवर मंचावर उपस्थित होते. पुढे बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, पद्मश्री श्यामलाल गुप्त ‘पार्षद’ यांनी रचलेले झेंडागीत पहिल्यांदा काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समक्ष सरोजीनी नायडू यांनी गायले. प्रत्येक देशवासीयाच्या मनात आजही देशभक्तीचे बिजारोपण करण्याची क्षमता या गीतामध्ये आहे. या गीताचे एवढ्या व्यापक प्रमाणात सामूहिक गायन करून मनपाने श्यामलाल गुप्त यांना केलेले अभिवादन हे स्तूत्य आहे, अशा शब्दांत त्यांनी नागपूर महानगरपालिकेच्या उपक्रमाचे कौतुक क��ले.\nदेशभक्ती गीतांची विशेष स्पर्धा घ्या\nस्वातंत्र्य समराच्या लोकचळवळीमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून घेणे आवश्यक असून त्यांचा व्यापक प्रमाणात सहभाग असावा यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्याची सूचना यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली. ‘आझादी-७५’ च्या निमित्ताने नागपूर शहरातील किमान १ लाख विद्यार्थी स्वातंत्र्यगीतामध्ये सहभागी व्हावेत त्यांना गीताच्या माध्यमातून स्वातंत्र्य संग्रामाच्या चळवळीचा परिचय व्हावा त्यांनी इतिहास जाणून घ्यावा या यामागील उद्देश आहे. खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल. यामध्ये शहरातील सर्व शाळांचा सहभाग घेण्यात यावा. दहाही झोनस्तरावर या स्पर्धेचे आयोजन करून विजयी संघांना आकर्षक रोख पुरस्कार खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीतर्फे देण्यात येतील. शहरात देशभक्तीपर वातावरण निर्माण करून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात प्रत्येकाला सहभागी करून घेण्याचा मानस असल्याचेही नितीन गडकरी यांनी सांगितले.\nजेव्हा मनपाच्या शिक्षकांनी गायले मुंबईत स्वागत गीत\nयावेळी बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबईमधील सायन पूलाच्या लोकार्पण प्रसंगी मनपाच्या शिक्षकांनी सादर केलेल्या गीतासंबंधी आठवण सांगितली. १९९८ साली ते राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना सायन येथील पूलाचे बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले होते. या कार्यक्रमात स्वागत गीत सादरीकरणासाठी विशेषरूपाने नागपूर महानगरपालिकेच्या शिक्षकांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी मनपाच्या शिक्षकांनी सादर केलेल्या गीतांनी सर्वांनाच मंत्रमुग्ध केल्याची आठवण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितली.\n‘ज्येष्ठ व्यक्तीचा अनादर करणे हे आम्हाला RSS ने शिकवले नाही’ : चंद्रकांत पाटील\nतुमच्यासाठी तो महान क्रिकेटपटू असेल पण माझ्यासाठी तो माझा भाऊ आहे : हार्दिक पांड्या\n‘आता पेट्रोल दरापेक्षा तुझ्या आयुष्यात जास्त भरभराट होऊ दे अशा शुभेच्छा द्याव्या लागतात’\nदिल्लीत भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला सुरुवात\nजय श्रीराम : गुरु माँ कांचनगिरी यांनी अयोध्याभेटीचे दिलेले निमंत्रण राज ठाकरे यांनी स्वीकारले\n…ही तुमची मुलं असत��� तर; युपीतील ‘त्या’ घटनेवरून वरूण गांधींचा संतप्त सवाल\nडझनभर प्रश्न प्रलंबित, पाच दिवसांच्या आधिवेशनात प्रश्न विचारुन तरी होतील का\n‘…तर देश आणि पंजाबचा ६ महिन्यात ६० वर्षाचा विकास होईल’, नवज्योत सिंग सिद्धूचा दावा\n…ही तुमची मुलं असती तर; युपीतील ‘त्या’ घटनेवरून वरूण गांधींचा संतप्त सवाल\nडझनभर प्रश्न प्रलंबित, पाच दिवसांच्या आधिवेशनात प्रश्न विचारुन तरी होतील का\n‘…तर देश आणि पंजाबचा ६ महिन्यात ६० वर्षाचा विकास होईल’, नवज्योत सिंग सिद्धूचा दावा\nओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात जमावबंदी लागू\nनागालँडमधील घटनेवरून राहुल गांधींचा केंद्र सरकारला संतप्त सवाल; म्हणाले..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh/china-president-xi-jinping-is-likely-to-get-a-third-extension-zws-70-2670164/", "date_download": "2021-12-05T07:41:34Z", "digest": "sha1:MYGC22HTFIGU5QWS4RARIPOYVFONDPZM", "length": 15264, "nlines": 211, "source_domain": "www.loksatta.com", "title": "china president xi Jinping is likely to get a third extension zws 70 | क्षी जिनिपग यांना तिसऱ्यांदा मुदतवाढीची शक्यता", "raw_content": "रविवार, ५ डिसेंबर, २०२१\nक्षी जिनिपग यांना तिसऱ्यांदा मुदतवाढीची शक्यता\nक्षी जिनिपग यांना तिसऱ्यांदा मुदतवाढीची शक्यता\nजिनिपग हे ६८ वर्षांचे असून ते पक्षाचे सरचिटणीस.आहेत. केंद्रीय लष्करी आयोगाचेही ते अध्यक्ष आहेत.\nबीजिंग : चिनी कम्युनिस्ट पक्षाचे चायनाचे (सीपीसी) शेकडो पदाधिकारी चार दिवसांच्या पक्ष अधिवेशनासाठी सोमवारी जमले असून त्यात या शंभर वर्षांहून जुन्या पक्षाकडून काही महत्त्वाचे व ऐतिहासिक ठराव मंजूर केले जाण्याची शक्यता आहे. यात क्षी जिनिपग यांची तिसऱ्यांदा अध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता आहे.\nपक्षाच्या केंद्रीय समितीची सहावी वार्षिक बैठक होत असून त्यासाठी ४०० पूर्ण व अर्धवेळ सदस्य उपस्थित आहेत. सीपीसीचे सरचिटणीस जिनिपग यांनी राजकीय विभागाच्या वतीने एक अहवाल सादर केला असून त्यात शंभर वर्षांत पक्षाने केलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला आहे. जिनिपग हे ६८ वर्षांचे असून ते पक्षाचे सरचिटणीस.आहेत. केंद्रीय लष्करी आयोगाचेही ते अध्यक्ष आहेत. पुढील वर्षी त्यांच्या अध्यक्षीय कारकीर्दीच्या दोन मुदती पूर्ण होत आहेत. एक मुदत पाच वर्षांची असते. राजकीयदृष्टय़ा आताची बैठक ही जिनिपग यांच्यासाठी महत्त्वाची असून त्यांनी अध्यक्षपदाची नऊ वर्षे पूर्ण ���ेली आहेत. माओ झेडाँग यांच्यानंतर ते पक्षाचे सर्वात शक्तिशाली नेते ठरले आहेत. आता त्यांना अध्यक्षपदाची पाच वर्षांची मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. २०१८ मध्ये एक घटनादुरुस्ती करण्यात आली असून त्यात अध्यक्षपदासाठी दोन कार्यकाल म्हणजे दहा वर्षांचे बंधन काढून टाकण्यात आले आहे. २०१६ मध्ये ते पक्षाचे सर्वात मुख्य नेते ठरले होते. माओ यांच्यानंतर त्यांना हा मान मिळाला होता. पुढील वर्षी सीपीसी काँग्रेसचे आयोजन करण्यात येत असून त्यात नवीन नेतृत्वाची निवड केली जाण्याची शक्यता आहे.\n“इंदिरा गांधींच्या काळात ‘नाही’ म्हणण्याची मुभा होती, पण आता काँग्रेसमध्ये…”, गुलाम नबी आझाद यांचा पक्षनेतृत्वावर निशाणा\n“मी कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही, पण….;” कंगना रणौतचं उत्तर प्रदेश निवडणुकांबद्दल महत्वाचं विधान\nनागालँडमध्ये गोळीबारात १३ नागरिकांचा मृत्यू ; राहुल गांधींचा भारत सरकारला संतप्त सवाल, म्हणाले…\nराजधानी दिल्लीत ओमायक्रॉनचा शिरकाव; देशात नव्या व्हेरिएंटने बाधित पाचवा रुग्ण सापडला\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nमराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.\nशांत व आरोग्यदायी झोपेसाठी सेंद्रिय बिछाना\n“इंदिरा गांधींच्या काळात ‘नाही’ म्हणण्याची मुभा होती, पण आता काँग्रेसमध्ये…”, गुलाम नबी आझाद यांचा पक्षनेतृत्वावर निशाणा\n“प्रत्येक माणसाला बजावून एकच सांगायचं…लढ”, प्रसाद ओकची पोस्ट व्हायरल\nVideo : बुलढाण्यातील वस्तीत शिरला वाघ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण\nबाबा रामदेव यांच्याकडून जाणून घ्या, ‘या’ ४ योगासनांमुळे रक्तदाब कसा नियंत्रित होईल\nनागालँडमध्ये गोळीबारात १३ नागरिकांचा मृत्यू ; राहुल गांधींचा भारत सरकारला संतप्त सवाल, म्हणाले…\n“मी कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही, पण….;” कंगना रणौतचं उत्तर प्रदेश निवडणुकांबद्दल महत्वाचं विधान\nनीरज चोप्रा बनला चिमुकल्यांचा ‘भालाफेक प्रशिक्षक’; त्यावर पंतप्रधान मोदी म्हणाले, “हे पाहून…”\n५२ लाखांचा घोडा, ९ लाखांची मांजर; २०० कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी सुकेश चंद्रशेखरची जॅकलिनवर उधळपट्टी\nराजधानी दिल्लीत ओमायक्रॉनचा शिरकाव; देशात नव्या व्हेरिएंटने बाधित पाचवा रुग्ण सापडला\nओमायक्रॉनचा धोका अन् देशात महिन्याभरात २५ लाख लग्न; आरोग्य तज्ज्ञांनी दिला इशारा, म्हणाले…\n“Omicron मुळे जानेवारीत करोनाची तिसरी लाट येणार, पण…”; अभ्यासातून समोर आली दिलासादायक माहिती\nपहिल्या पत्नीवर फरहान अख्तरचे होते जीवापाड प्रेम, ‘या’ अभिनेत्याच्या भावामुळे मोडला १९ वर्षांचा संसार\nPHOTOS : IPL २०२२ पूर्वी मुंबई इंडियन्सनं संघाबाहेर केलेले २० क्रिकेटपटू; ‘हे’ दोघे आहेत मराठी\nPhotos : मुंबईत गेट वे ऑफ इंडियाजवळ जगातील सर्वात मोठा राष्ट्रध्वज, १४०० किलोच्या तिरंग्याचे खास फोटो\nनागालँडमध्ये मध्यरात्री गोळीबार, १३ नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू; केंद्रीय गृहमंत्र्यांनी व्यक्त केला घटनेवर संताप\n‘या’ राज्यानं करून दाखवलं; मिळवला सर्वप्रथम पूर्ण लसीकरण करण्याचा मान\nतीर्थयात्रा योजनेवरून पी चिदंबरम यांचा केजरीवालांवर निशाणा; म्हणाले, “आप भाजपाचंच….”\nफेसबुक, गूगल इंडियाचा जाहिरात महसूल सर्वाधिक ; भारतीय प्रसार माध्यमेही उत्पन्नात मागे\nअनुच्छेद ३७० होता, तेव्हा काश्मीरमध्ये शांतता होती काय ; केंद्रीय गृहमंत्री शहा यांचा विरोधकांना सवाल\nपाकव्याप्त काश्मीरमधील शारदा यात्रा पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.thosprahar.com/important-final-year-for-disadvantaged-students-re-opportunity-to-take-exams-between-18-to-23-november/", "date_download": "2021-12-05T09:15:23Z", "digest": "sha1:GWU2NTV3FA67TXEF4RWXV5ZFPFCVOZIZ", "length": 11653, "nlines": 107, "source_domain": "www.thosprahar.com", "title": "? महत्वाचे..अंतिम वर्षाच्या वंचित विद्यार्थ्यांसाठी १८ ते २३ नोव्हेंबर दरम्यान परीक्षा देण्याची पुन्हा संधी - ThosPrahar News | Thos Nirbhid Marathi Batmya", "raw_content": "\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nवस्त्रहरणाच्या सीन शूटिंग नंतर ढसाढसा रडली द्रौपदी..पहा काय होत कारण..\nघाबरू नका हे आहेत उपाय आणि उपचार..\nअमळनेर: दामिनी पथकाचे मुंदडा विद्यालयात समुपदेशन..सर्व शाळांना देणार भेट..\nअमळनेर: एकतास येथे पिक नियोजनाची जलमिञांची गावसभा संपन्न..\nअमळनेर: सोनू भटू चौधरी यांची जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी व अंमळनेर तालुकाध्यक्ष छोटू रमेश चौधरी यांची निवड..\n महत्वाचे..अंतिम वर्षाच्या वंचित विद्यार्थ्यांसाठी १८ ते २३ नोव्हेंबर दरम्यान परीक्षा देण्याची पुन्हा संधी\n महत्वाचे..अंतिम वर्षाच्या वंचित विद्यार्थ्यांसाठी १८ ते २३ नोव्हेंबर दरम्यान परीक्षा देण्याची पुन्हा संधी\n महत्वाचे..अंतिम वर्षाच्या वंचित विद्यार्थ्यांसाठी १८ ते २३ नोव्हेंबर दरम्यान परीक्षा देण्याची पुन्हा संधी\nजळगाव प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सद्या सुरू असलेल्या अंतिम वर्ष / अंतिम सत्र (बॅकलॉगसह) परीक्षेपासून विविध कारणाने वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी १८ ते २३ नोव्हेंबर या कालावधीत एमसीक्यु पॅटर्ननुसार ऑनलाइन परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे.\nउन्हाळी २०२० मधील अंतिम वर्ष / अंतिम सत्राच्या बॅकलॉगसह परीक्षा १२ ऑक्टोबरपासून सूरू झाल्या आहेत. या परीक्षा ऑनलाइन व ऑफलाइन पध्दतीने घेतल्या जात आहेत. जे विद्यार्थी परीक्षा अर्ज सादर करूनही अपरिहार्य कारणामुळे परीक्षेपासून वंचित राहिले आहेत, अशा सर्व वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी १८ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर या कालावधीत एमसीक्यू पॅटर्ननुसार फक्त ऑनलाइन पध्दतीने परीक्षा घेण्यात येणार आहेत.\nयाबाबत सविस्तर माहिती यथावकाश कळवण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयातील ऑनलाइन परीक्षा समन्वयकांशी संपर्क साधावा, अशी माहिती परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी.पाटील यांनी दिली.\nजळगाव: जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाची शक्यता..जिल्हाधिकारी यांनी दिला सावधानतेचा इशारा..\nजळगावात उकिरड्यावर आढळले अर्भक मृतावस्थेत…\nजिल्हा काँग्रेस जिल्हाध्यक्ष मा.बाळसाहेब प्रदीप पवार यांच्या भूमिकेमुळे महा विकास आघाडीला घवघवीत यश\nबोगस मतदार नोंदणी होऊ नये यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे.. जिल्हाधिकारी अभिजित राऊत\nबोगस मतदार नोंदणी होऊ नये यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे.. जिल्हाधिकारी अभिजित राऊत\nकवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात जनन���यक बिरसा मुंडा यांच्या जयंती कार्यक्रमात प्र कुलसचिव अनुपस्थित… विद्यापीठाने समजपत्र द्यावे आदिवासी संघटनांची मागणी…\nठोसप्रहार न्यूज अँप डाउनलोड करा\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nअमळनेर : माईंड पार्लर मधील फलक, लोकांच्या चर्चेला उधाण…\nशशी थरूर यांचा 6 महिला खासदारांसोबत सेल्फी व्हायरल… कप्शनमुळे वादात..मागितली माफी…\nधक्कादायक: भाऊ झाला वैरी..अल्पवयीन बहिणीवरच केला भावांनी सतत बलात्कार..अल्पवयीन बहिणीवरच केला भावांनी सतत बलात्कार..गरोदर राहिल्यानंतर घटना उघडकीस..\nमहत्वाचे..पुरुषांच्या दाढी मुळे महिलांना जावे लागत आहे “या”आजाराला सामोरे..\nअमळनेर:अजून दोन तरुणी नेल्या पळऊन..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dailykesari.com/2021/08/18/pune-bajiraopeshva-birthaniversari/", "date_download": "2021-12-05T08:14:04Z", "digest": "sha1:JHMIFCMU4UQCDUUAIP5MEV4OQI7Z6UXR", "length": 13954, "nlines": 169, "source_domain": "www.dailykesari.com", "title": "पुणे रेल्वे स्थानकाला श्रीमंत थोरले बाजीराव पेशव्यांचे नाव द्या - Kesari", "raw_content": "\nघर केसरी रिपोर्टर पुणे रेल्वे स्थानकाला श्रीमंत थोरले बाजीराव पेशव्यांचे नाव द्या\nपुणे रेल्वे स्थानकाला श्रीमंत थोरले बाजीराव पेशव्यांचे नाव द्या\nपेशवे यांच्या वारसदारांची मागणी\nपुणे : अफाट कर्तृत्व गाजविलेल्या बाजीराव पेशवे यांच्या पराक्रमाची आठवण म्हणून पुणे रेल्वे स्थानकाला श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव देण्यात यावे, तसेच मेट्रो स्थानकाला श्रीमंत नानासाहेब पेशवे यांचे ��ाव द्यावे. अशी मागणी पेशवे यांच्या वारसदारांनी बुधवारी केली.\nपुणे महापालिका, थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठान आणि ब्राह्मण महासंघ यांच्या वतीने श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या 321 व्या जयंतीनिमित्त महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते शनिवारवाडा येथील बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपमहापौर सुनीता वाडेकर, शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष मंजुश्री खर्डेकर, नगरसेवक जयंत भावे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले, पेशव्यांचे वंशज श्रीमंत उदयसिंह पेशवा आणि कुटुंबीय, ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे, भाजपचे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर, इतिहास अभ्यासक मोहन शेटे, प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अनिल गानू, सचिव कुंदनकुमार साठे, महापालिकेचे सहायक आयुक्त आशिष महाडदळकर उपस्थित होते.\nशनिवारवाड्याची दुरवस्था झाल्याने राज्य व केंद्र सरकारने जीर्णोद्धारासाठी निधी द्यावा आणि शनिवारवाडा परिसरातील प्रलंबित कामे लवकर पूर्ण करावी, असेही पेशवे यांचे वारसदार व माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी मागणी केली.\nशैलेश जोशी लिखित ‘शिवशाहीचा उत्तरार्ध अर्थात पेशवाईचा इतिहास’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. ब्राह्मण महासंघातर्फे लालमहाल ते शनिवारवाडा या दरम्यान मिरवणूक काढण्यात आली. बँड पथकसह, पारंपरिक वेशभूषेत फुगडी खेळणार्‍या महिला व बाजीरावांच्या वेशातील चिमुकला गणेश दवे यांनी लक्ष वेधून घेतले.\nथोरले बाजीरावांना अभिवादन करण्यासाठी पुतळ्यापर्यंत जाता येत नाही. अनेकदा मागणी करूनही येथे जिना उभारण्यात आलेला नाही. महापालिकेने त्वरित जिना उभारावा, अशी मागणी करण्यात आली. ‘अफाट कर्तृत्व गाजवलेल्या बाजीराव पेशवा यांच्या स्मृती व वैभवशाली इतिहास जतन करण्यासाठी सर्व सहकार्य केले जाईल. येत्या आठ दिवसांत आवश्यक परवानगी मिळवून पुतळ्यापाशी कायमस्वरूपी शिडी उभारण्यात येईल, असे आश्वासन महापौर मोहोळ यांनी दिले.\nदरवर्षी पेशवा जयंती साजरी करणार\nब्राह्मण महासंघाच्या वतीने दरवर्षी शिव जयंती, शिव राज्याभिषेक दिवस, दिल्ली विजय दिवस साजरा करण्यात येतो. यंदापासून थोरले बाजीराव पेशवे यांची दरवर्षी मोठ्या स्वरूपात जयंती साजरी केली जाणार आहे. यावेळी कोरोनामुळे मर्यादा होती. मात्र परिस्थिती पूर्ववत झाल्यानंतर या जयंतीचे स्वरूप मोठे असणार असल्याची माहिती ब्राह्मण महासंघाचे संस्थापक आनंद दवे यांनी दिली.\nथोरले बाजीराव पेशवे हे 48 पेक्षा जास्त लढाया जिंकलेले जगातील एकमेव सेनापती होते. उत्तर हिंदुस्थानात दरारा निर्माण करणारे ते योद्धे होते. त्याकाळी मराठ्यांनी पानिपतमध्ये रक्त सांडले म्हणून आजचा भारत आहे. शनिवारवाडा मराठ्यांच्या पराक्रमाची स्फूर्ती देत आहे. – मोहन शेटे, इतिहास अभ्यासक.\nपूर्वीचा लेखराज्यात मान्सून पुन्हा सक्रिय\nपुढील लेखसत्ताधारी भाजपची नाचक्की स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे यांच्यासह पाच जणांना अटक \nसंबंधित लेखया लेखकाकडून अधिक\nहवेतील गारठ्यामुळे दुसर्‍या दिवशीही पुणेकरांना हुडहुडी\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nभारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याविषयी निर्णय जाहीर\nएजाजच्या विक्रमाला भारताचे चोख उत्तर\nलेखकांनी समाजासाठी लढाई करावी\nअंदमान : भारताने जपलेले एक सुंदर गुपित\nपरत फिरा रे घराकडे आपुल्या\nया दिवाळीत उडवा ‘सीड्स क्रॅकर्स’\nएखाद्या विश्वस्त संस्थेने अखंडपणे 139 वर्षे चालवलेले ‘केसरी’ हे सार्‍या भारतातील एकमेव वृत्तपत्र आहे. ‘केसरी’ची ही खडतर पण व्रतस्थ वाटचाल, भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवावी, अशी आहे. ही केवळ एका मराठी वृत्तपत्राच्या कामगिरीची कहाणी नव्हे तर हा भारताच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पुनर्जीवनाचा 139 वर्षांचा इतिहास आहे. लोकमान्यांचा केसरी तीन शतकांचा साक्षीदार राहिला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0_%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%A3_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98", "date_download": "2021-12-05T08:00:42Z", "digest": "sha1:AZDYPZUZUB4A4T5MCEONH6VKJQDZGQTC", "length": 10401, "nlines": 131, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नागपूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ - विकिपीडिया", "raw_content": "नागपूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ\nनागपूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ [१] यात(प्रारुप आराखड्यानुसार) एकूण ३,०७,७९३ मतदार आहेत.[२]\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९\nदिनानाथ देवराव पडोळे काँग्रेस ६९,७११\n१ २०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुका\n२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुका[संपादन]\nसुधाकर कोहळे - भारतीय जनता पक्ष\n^ \"भारत परिसीमन आयोग यांची अधिसू्चना\" (PDF). Archived from the original (PDF) on ३० जुलैै २०१४. २४ October २००९ रोजी पाहिले. |विदा दिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)\n^ लोकमत,नागपूर,हॅलो नागपूर पुरवणी,दि.०२/०२/२०१४ \"१.५लाख 'प्लस',४२ हजार 'मायनस' \" Check |दुवा= value (सहाय्य). २ फेब्रुवारी २०१४ रोजी पाहिले. मतदार यादी प्रसिद्ध:९० टक्के मतदारांचे छायाचित्र\nभारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर नागपूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण (इंग्रजी मजकूर)\nगोंड • भोसले • तिसरे रघूजी भोसले • बख्तबुलंद शाह • नागपूर राज्य • नागपूर प्रांत • मध्य प्रांत • सेंट्रल प्रॉव्हिंसेस व बेरार\n• सिताबर्डीचा किल्ला • नामांतर आंदोलन • नागपूर करार\nनाग नदी • गोरेवाडा तलाव • अंबाझरी तलाव • फुटाळा तलाव • गांधीसागर • सोनेगाव तलाव\nनामपा • नासुप्र • नागपूर जिल्हा • नागपूर विभाग • नागपूर पोलिस\nरातुम विद्यापीठ • व्हीएनआयटी • डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय, नागपूर • नागपूरातील शैक्षणिक संस्थांची यादी\nदीक्षाभूमी • महाराजबाग • रामण विज्ञान केंद्र • नामांतर शहीद स्मारक • गोंड राजाचा किल्ला • अजबबंगला\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ • मिहान • नागपूर रेल्वे स्थानक • नागपूर मेट्रो • कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्प\n• खापरखेडा औष्णिक विद्युत प्रकल्प\n१९२७ च्या नागपूर दंगली • गोवारी चेंगराचेंगरी\nबैद्यनाथ गट • दिनशॉ • हल्दिराम • इंडोरामा • महिंद्र व महिंद्र • परसिस्टंट सिस्टीम्स • विको • पूर्ती उद्योग समूह\nनागपूर (लोकसभा मतदारसंघ) • नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघ • नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघ\n• नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघ • नागपूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ • नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघ\n• नागपूर उत्तर विधानसभा मतदारसंघ • नागपूर पदवीधर मतदार संघ\nझेंडा सत्याग्रह • नागपुरी संत्री • मारबत व बडग्या • मानवी वाघ • सेवाग्राम एक्सप्रेस • तान्हा पोळा • अंबाझरी आयुध निर्माणी\nनागपूर जिल्ह्यामधील विधानसभा मतदारसंघ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ जून २०२१ रोजी ०५:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagirikhabardar.com/archives/8555", "date_download": "2021-12-05T07:05:31Z", "digest": "sha1:E3AX7U3Z2ZLDKJ6OCNSPC3ZMECT64AD6", "length": 10828, "nlines": 124, "source_domain": "ratnagirikhabardar.com", "title": "रायगडमध्ये टाकाऊ प्लॅस्टिकपासून टिकाऊ रस्ता | रत्नागिरी खबरदार", "raw_content": "\nHome महाराष्ट्र रायगडमध्ये टाकाऊ प्लॅस्टिकपासून टिकाऊ रस्ता\nरायगडमध्ये टाकाऊ प्लॅस्टिकपासून टिकाऊ रस्ता\nरायगडमध्ये टाकाऊ प्लॅस्टिकपासून टिकाऊ रोड साकारण्यात आला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने रस्ते बांधणीच्या कामात प्लॅस्टिकचा वापर केला आहे. रायगडमधील नागोठणे येथील रिलायन्स इंडस्ट्रीज प्रकल्पात हा ४० किलोमिटर लांबीचा रस्ता तयार करण्यात आला आहे. यासाठी ५० टन टाकाऊ प्लॅस्टिक वापरण्यात आलंय. रस्ते बांधणीसाठी लागणाऱ्या साहित्यात ८ ते १० टक्के प्लॅस्टिकचा वापर करण्यात आलाय. प्लॅस्टिकमुळे हे रस्ते अधिक मजबूत आणि टिकावू झाल्याचा दावा रिलायन्स इंडस्ट्रीजकडून करण्यात आला. हे रस्ते साधारण एप्रिल मे दरम्यान बनवण्यात आले. यंदा रायगड जिल्‍हयात जवळपास साडेपाच हजार मिलीमीटर इतका पाऊस झाला मात्र अवजड वाहनांची वाहतूक होऊनही हे रस्ते खराब झालेले नाहीत, असा दावा रिलायन्सनं केलाय. प्लॅस्टिकच्या वापरामुळे रस्ता बांधणीचा खर्चही प्रतिकिलोमीटर १ लोकांनी कमी झाल्याचं सांगण्यात आलंय. दरम्यान, मुंबईतल्या रस्ते बांधणीत प्लॅस्टिकचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. १५ फेब्रुवारीपासून रस्ते बनवताना डांबरात प्लॅस्टिक मिसळणं बंधनकारक करण्यात आलं आहे. त्यामुळं यापुढील काळात मुंबईतले रस्ते प्लॅस्टिकचे बनतील असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. यामुळे मुंबईत जमा होणाऱ्या प्लॅस्टिकची विल्हेवाट लागणार आहे. शिवाय पर्यावरणाला हातभार ला��णार असल्याचंही महापौरांनी सांगितलंय. मुंबईत दीड वर्षांपूर्वी प्लॅस्टिक बंदी करण्यात आली असून दुकाने, मार्केट तसेच शॉपिंग सेंटर आणि मॉल्समधील गाळेधारकांना प्लास्टिक पिशव्यांचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली. त्यामुळे आतापर्यंत हजारो किलो जप्त करण्यात आलेल्या प्लॅस्टिक पिशव्यांच्या साठ्याची विल्हेवाट लावण्याचे आव्हान महापालिकेपुढं आहे. तसंच प्लॅस्टिकवरील बंदीपूर्वी अनेक प्लॅस्टिक पिशव्या या कचर्‍यामध्ये जमा झालेल्या आहेत. ज्यामुळं पर्यावरणाची हानी होत असून या प्लॅस्टिक कचर्‍याचा वापर करून रस्ते बनवण्याची मागणी केली जात होती.\nPrevious articleरत्नागिरी रेल्वेस्थानकात तिकीट विक्रीच्या खिडक्या वाढवाव्यात, प्रवाशांच्या मागणीचे निवेदन\nNext articleजिलेटिनच्या प्रखर स्फोटांनी रायगडचे पोलादपूर हादरले\nकोरोनाची तिसरी लाट कदाचित ओमायक्रॉनच्या रुपात, मात्र घाबरण्याचं कारण नाही : आरोग्यमंत्री राजेश टोपे\nसंपकरी कर्मचाऱ्यांवर ‘मेस्मा’ कायद्यान्वये कारवाई होणार; एसटी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांचा इशारा\n‘ओमिक्रॉन’च्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील दर्शनाच्या नियमांमध्ये बदल\n”लस घ्या नाहीतर जेलमध्ये जा”\nरत्नागिरीतील जलवाहिन्यांचे काम मार्चपर्यंत होताना साशंकता\n‘पंतप्रधान मोदींच्या बाबतीत नेमकं तेच घडताना दिसतंय’\nतालिबानने पहिल्यांदाच अमेरिकेतील ९/११च्या दहशतवादी हल्ल्याचा केला निषेध\nपुराच्या पाण्यामुळे परचुरी पुलावरील रेलिंग आणि दिव्याच्या खांबांचे नुकसान\n‘भंडाऱ्यातील घटना मन हेलावून टाकणारी’ : पंतप्रधान नरेंद्र मोदी\nभारताला सामना जिंकण्यासाठी ३७५ धावांची गरज\nमहाराष्ट्राबाहेर फडकला शिवसेनेचा भगवा, दादरा नगर हवेलीमध्ये कलाबेन डेलकर यांचा दणदणीत...\nजिल्ह्यात आज 5 नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद\nज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे निधन\nभोस्ते शिवसेना विभागप्रमुखपदी युवराज गुजर यांची निवड\nकोकण रेल्वे मधील प्लास्टिक मिश्रित वड्याने दोन वर्षाच्या मुलाची प्रकृती बिघडली\nदुचाकीसह दाम्पत्य कोसळले नदीत\nझाकण उघडे असल्याने महिला पडली गटारात\nमहाराष्ट्रातील ‘या’ सहा जिल्ह्यांत कोरोनाचा धोका कायम; वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला इशारा\n‘हे सरकार आहे की सर्कस’; ठाकरे सरकारच्या ���ारभारावर भाजपाचा निशाणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan/kareen-kapoor-and-saif-ali-khan-threatened-the-family-to-get-married-dcp-98-2634606/", "date_download": "2021-12-05T08:14:51Z", "digest": "sha1:R3R2ST5ZKY6YQ5J5KI2OBA5EFZALFZYG", "length": 14823, "nlines": 220, "source_domain": "www.loksatta.com", "title": "kareen kapoor and saif ali khan threatened the family to get married dcp 98 | सैफसोबत लग्न करण्यासाठी करीनाने आई-वडिलांना दिली होती 'ही' धमकी", "raw_content": "रविवार, ५ डिसेंबर, २०२१\nसैफसोबत लग्न करण्यासाठी करीनाने आई-वडिलांना दिली होती 'ही' धमकी\nसैफसोबत लग्न करण्यासाठी करीनाने आई-वडिलांना दिली होती ‘ही’ धमकी\nकरीना आणि सैफचं १६ ऑक्टोबर २०१२ रोजी लग्न झालं.\nWritten By लोकसत्ता ऑनलाइन\nकरीना आणि सैफचं १६ ऑक्टोबर २०१२ रोजी लग्न झालं.\nबॉलिवूडची बेबो करीना कपूर खान आणि पती सैफ अली खान यांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. त्यांच्या लग्नाला आज ९ वर्ष पूर्ण झाली आहेत. करीना आणि सैफचं लग्न १६ ऑक्टोबर २०१२ रोजी झालं होतं. वयाने १० वर्ष मोठ्या असणाऱ्या सैफशी लग्न करण्यासाठी काहीही करायला करीना तयार होती. एवढंच नाही तर त्यांनी घरातून पळून जाण्याचा प्लॅन देखील केला होता. याविषयी करीनाने स्वत: एका मुलाखतीत सांगितले होते.\nकरीना म्हणाली होती की “त्यांच्या प्रायव्हसीला घेऊन तिला खूप काळजी वाटतं होती. आम्ही आमच्या कुटुंबाला धमकीही दिली होती, जर आमचे लग्न मीडिया सर्कस झाले तर आम्ही घर सोडून पळून जाऊ. आमच्या लग्नातल्या छोट्या छोट्या गोष्टींबद्दल लोकांना जाणून घ्यायचे होते. पण आम्हाला ते नको होते. आम्ही कोर्ट मॅरेज केलं आणि वरती छतावर जाऊन सगळ्यांना हॅलो बोललो.”\n“प्रत्येक माणसाला बजावून एकच सांगायचं…लढ”, प्रसाद ओकची पोस्ट व्हायरल\n“मी कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही, पण….;” कंगना रणौतचं उत्तर प्रदेश निवडणुकांबद्दल महत्वाचं विधान\n५२ लाखांचा घोडा, ९ लाखांची मांजर; २०० कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी सुकेश चंद्रशेखरची जॅकलिनवर उधळपट्टी\n“जगातील सर्वोत्तम बाबा”, विनोद दुआ यांच्या निधनानंतर मुलीची भावनिक पोस्ट\nआणखी वाचा : घटस्फोटानंतर समांथाने केली मोठी घोषणा\nएका दुसऱ्या मुलाखतीत सैफला जीवनसाथी का निवडले याविषयी करीना म्हणाली, “मी सैफला माझा जीवनसाठी म्हणून निवडल्याचे कारण मला एक आत्मनिर्भर स्त्री म्हणून जगायचे होते. मला लग्नानंतरही काम करायचे होते आणि सैफने माझी ही अट मान्य केली होती.”\nआणखी वाचा : Bigg Boss 15 : “नाही मी पण म्हातारा आहे…”, अफसानावर संतापला सलमान\nलग्ना आधी करीना आणि सैफ ५ वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. लग्ना आधी करीना शाहिद कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती. मात्र, काही कारणांमुळे त्यांचा ब्रेकअप झाला. त्यानंतर टशन चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान, करीना आणि सैफ रिलेशनशिपमध्ये आले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nमराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.\nचित्ररंग : फक्त जिस्मदर्शन\n’ शुबमन गिलनं चौकार ठोकताच वानखेडेवर प्रेक्षकांनी दिल्या घोषणा; VIDEO व्हायरल\nकाँग्रेस नेत्याने युपीच्या उपमुख्यमंत्र्यांना ‘त्या’ वक्तव्यावरून सुनावले; म्हणाले, “लुंगी घालणारी प्रत्येक व्यक्ती….”\n“इंदिरा गांधींच्या काळात ‘नाही’ म्हणण्याची मुभा होती, पण आता काँग्रेसमध्ये…”, गुलाम नबी आझाद यांचा पक्षनेतृत्वावर निशाणा\n“प्रत्येक माणसाला बजावून एकच सांगायचं…लढ”, प्रसाद ओकची पोस्ट व्हायरल\nVideo : बुलढाण्यातील वस्तीत शिरला वाघ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण\nबाबा रामदेव यांच्याकडून जाणून घ्या, ‘या’ ४ योगासनांमुळे रक्तदाब कसा नियंत्रित होईल\nनागालँडमध्ये गोळीबारात १३ नागरिकांचा मृत्यू ; राहुल गांधींचा भारत सरकारला संतप्त सवाल, म्हणाले…\nनवीन अवतारात सादर होणार KTM 390 Adventure २०२२, जाणून घ्या काय आहेत खास वैशिष्ट्ये\n“मी कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही, पण….;” कंगना रणौतचं उत्तर प्रदेश निवडणुकांबद्दल महत्वाचं विधान\nनीरज चोप्रा बनला चिमुकल्यांचा ‘भालाफेक प्रशिक्षक’; त्यावर पंतप्रधान मोदी म्हणाले, “हे पाहून…”\n५२ लाखांचा घोडा, ९ लाखांची मांजर; २०० कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी सुकेश चंद्रशेखरची जॅकलिनवर उधळपट्टी\nपहिल्या पत्नीवर फरहान अख्तरचे होते जीवापाड प्रेम, ‘या’ अभिनेत्याच्या भावामुळे मोडला १९ वर्षांचा संसार\nPHOTOS : IPL २०२२ पूर्वी मुंबई इंडियन्सनं संघाबाहेर केलेले २० क्रिकेटपटू; ‘हे’ दोघे आहेत मराठी\nPhotos : मुंबईत गेट वे ऑफ इंडियाजवळ जगातील सर्वात मोठा राष्ट्रध्वज, १४०० किलोच्या तिरंग्याचे खास फोटो\n“जगातील सर्वोत्तम बाबा”, विनोद दुआ यांच्या निधनानंतर मुलीची भावनिक पोस्ट\n“…अन् तेव्हापासून मला झोप लागली नाही”, मुलाचा पहिला चित्रपट रिलीज झाल्यानंतर सुनील शेट्टीचा खुलासा\n“दुसऱ्यांदा गर्भपात झाल्यानंतर…”, हरभजनची पत्नी गीताने सांगितली ‘तो’ दुख:द अनुभव\nदुसऱ्याच्या आनंदातून जगण्याचा अर्थ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/46895", "date_download": "2021-12-05T07:57:23Z", "digest": "sha1:LHY72O6VCDVDST4TJLIEU75S7YLTPF3R", "length": 7894, "nlines": 152, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मन माझी जागा असुनी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मन माझी जागा असुनी\nमन माझी जागा असुनी\nमी मिटून डोळे घेता\nह्या मनात उन अवतरते,\nमनि छप्पा पाणी चाले\nजे हाती आले काही\nते निसटुन जाई सारे\nहा मंद मंदसा वारा\nमज उगा आवडू पाहे,\nका अशी शांतता मजला\nमन माझी जागा असुनी\nनित परकी भासत राही\nविभ्रम ते खोटे त्याचे,\nखेळही खरा ना वाटे\nफुटले अगणित हे फाटे\nतुझ्या पठडीत बसत नाही\nतुझ्या पठडीत बसत नाही ................. प्रयत्न स्तुत्य आहे परंतु तुझी मूळ शैलीच अप्रतीम आहे. अजून काय सांगू \nअज्ञातजी, तुझ्या पठडीत बसत\nआज-काल ह्या फॉर्म मध्ये सुचतंय. त्यामुळे हा फ्लो... शिवाय वेगळे प्रयोग करून बघण्याची खुमखूमी..\nमाझ्या शैलीतल्या नव्या काही तयार आहेत. करेन लवकरच पोस्ट\nआज-काल ह्या फॉर्म मध्ये\nआज-काल ह्या फॉर्म मध्ये सुचतंय. >>> एकेक फॉर्म पाहुणा बनून येतो खरा असा आपल्याकडे\nबगेश्री, प्रयोग करायलाच हवेत.\nबगेश्री, प्रयोग करायलाच हवेत. त्यातूनच आपल्याला आपली खरी ओळख मिळते आणि आपला मूळ पिंड बळकट होतो. आत्मविश्वास वाढतो. कीप इट अप ........\nजबरदस्त कविता - हा कवितेचा\nजबरदस्त कविता - हा कवितेचा फॉर्म मला तरी खूप आवडला..... जियो .....\n.....आशय अतिशय भुरळ घालणारा.....\nसहज उतरलेली कविता ....\nसहज उतरलेली कविता .... छान.\nएक-दोन जागा सोडल्यास लयदेखील चांगली सांभाळलेय.\nशेवटचे कडवे सर्वात विशेष.\nमला आवडलीये ही \"बागेश्री\nही \"बागेश्री स्टाईल\" नाही. पण बागेश्रीला ही ही स्टाईल जमतेच आहे\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://mr.onlyfacadeled.com/factory-tour/", "date_download": "2021-12-05T08:56:23Z", "digest": "sha1:KN26E5KBQX3VXQDEHJ5BL4VB3PCXBQ62", "length": 3024, "nlines": 139, "source_domain": "mr.onlyfacadeled.com", "title": "फॅक्टरी टूर | शेन्झेन रीडझ टेक कंपनी, लि.", "raw_content": "\nडीएमएक्सच्या नेतृत्वाखालील दर्शनी प्रकाश\nडीएमएक्सने 3 डी ट्यूबचे नेतृत्व केले\nडीएमएक्सने पिक्सेल लाईटचे नेतृत्व केले\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी कृपया आपले ईमेल आम्हाला पाठवा आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव.\nटिपा - गरम उत्पादने - साइट मॅप\nएलईडी पॉईंट लाइट म्हणजे कोणत्या प्रकारचे प्रकाश ...\nएलईडी वा तांत्रिक तत्व काय आहे ...\nएलईडी पॉइंट लाइटचे काय फायदे आहेत ...\nअ‍ॅड्रेस: ​​बी इमारत, चुआंगजियान इंडस्ट्री पार्क, शियान, बाओआन, शेन्झेन चायना\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/technology/how-to-do-cash-withdrawal-without-atm-card-debit-and-credit-card-check-simple-process-mhkb-583181.html", "date_download": "2021-12-05T08:33:36Z", "digest": "sha1:MPCJP2C55TLQZQ5XL7GHV5DTNKB2DZCP", "length": 7100, "nlines": 85, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "ATM मध्ये गेलात पण डेबिट कार्डच घरी विसरलात? काळजी नको, या सोप्या पद्धतीने काढू शकता पैसे – News18 लोकमत", "raw_content": "\nATM मध्ये गेलात पण डेबिट कार्डच घरी विसरलात काळजी नको, या सोप्या पद्धतीने काढू शकता पैसे\nATM मध्ये गेलात पण डेबिट कार्डच घरी विसरलात काळजी नको, या सोप्या पद्धतीने काढू शकता पैसे\nआता विना कार्डदेखील पैसे (Cash Withdrawal without Debit Card) काढता येऊ शकतात. डिजीटल युगात हे शक्य झालं आहे. शिवाय यासाठी सिक्योरिटीबाबतही जोखीम नाही.\nनवी दिल्ली, 23 जुलै : एटीएममधून (ATM) पैसे काढण्यासाठी डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा वापर केला जातो. जर कधी पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये गेलात आणि पण कार्डचं विसरलात तर मोठी पंचाईत होते. पण आता विना कार्डदेखील पैसे (Cash Withdrawal without Debit Card) काढता येऊ शकतात. डिजीटल युगात हे शक्य झालं आहे. शिवाय यासाठी सिक्योरिटीबाबतही जोखीम नाही. एनसीआर कॉर्पोरेशनने भारतात यूपीआय इनेबल्ड इंटरऑपरेबल कार्डलेस विड्रॉईंग सिस्टम लाँच केली आहे. NCR कॉर्पोरेशनने NPCI आणि सिटी यूनियन बँकेसह पार्टनरशिपमध्ये ही सुविधा सुरू केली आहे. या पद्धतीने BHIM, Paytm, Gpay, Phonepe चा वापर करुन एटीएममधून पैसे काढता येऊ शकतात. भारतात दोन बँका यासाठीची सुविधा देतात. SBI, ज्यात YONO App चा वापर केला ���ातो. आणि दुसरी यूनियन बँक, जी UPI आधारित पैसे काढण्याची सुविधा देते.\n Aadhaar कार्डच्या या फ्रॉडपासून सावधान, अशी होतेय फसवणूक)\nUPI App द्वारे ATM मधून पैसे कसे काढाल - सर्वात आधी अशा ATM मध्ये जा, जिथे कार्डलेस पैसे काढण्याची सुविधा दिली जाते. देशभरात 1500 असे एटीएम आहेत, जे यासाठी सपोर्ट करतात. - ATM मधून पैसे काढण्यासाठी स्मार्टफोनमध्ये कोणतंही UPI App ओपन करावं लागेल. - UPI App ने मशिनमध्ये दिलेल्या QR Code ला स्कॅन करावं लागेल. - जितके पैसे काढायचे आहेत, ते टाका. - ट्रान्झेक्शन पूर्ण झाल्यानंतर एटीएममधून पैसे काढता येतील.\n(वाचा - व्यक्तीच्या मृत्यूनंतर Aadhaar-PAN, पासपोर्ट, वोटर आयडीचं काय होतं\nYONO App - - जर तुमचं SBI अकाउंट असेल, तर YONO App डाउनलोड करावं लागेल. - त्यानंतर आयडी, पासवर्ड किंवा एम पिनचा वापर करुन लॉगइन करा. - SBI ATM मध्ये जा आणि QR Code द्वारे पैसे काढण्याच्या पर्यायावर क्लिक करा. - जितके पैसे काढायचे आहेत, ते टाका आता QR Code दिसेल. - YONO App च्या होमपेजवर With QR Code Withdraw ऑप्शन निवडा. - ATM मध्ये QR Code स्कॅन करा, त्यानंतर पॉपअप मेसेज येईल तिथे Continue वर क्लिक करुन पैसे काढता येतील.\nATM मध्ये गेलात पण डेबिट कार्डच घरी विसरलात काळजी नको, या सोप्या पद्धतीने काढू शकता पैसे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahitilake.com/2021/10/cryptocurrency-in-marathi.html", "date_download": "2021-12-05T08:33:02Z", "digest": "sha1:MMRSIQUUABDFB3UHLAB4P23MIIY5GMA5", "length": 11039, "nlines": 73, "source_domain": "mahitilake.com", "title": "क्रिप्टो करेंसी म्हणजे काय? | Cryptocurrency in marathi - माहितीलेक", "raw_content": "\nक्रिप्टो करन्सी हे एक प्रकारचा डिजिटल चलन (आभासी चलन) आहे. ज्याचा वापर आपण वस्तू आणि सेवा खरेदी करण्यासाठी करू शकता. सुरक्षित व्यवहारांसाठी, क्रिप्टोकरन्सी अत्यंत जटिल ऑनलाइन लेजरवर अवलंबून असतात. जगभरातील लाखो लोक नफा मिळवण्यासाठी या अनियमित चलनांमध्ये गुंतवणूक करत आहेत.\nया सर्व लोकप्रिय क्रिप्टोकरन्सींपैकी, बिटकॉइन सूचीच्या सर्वात वर आहे. १ बिटकॉइन ची सध्याची किंमत 64,375.30 USA डॉलर इतकी आहे, म्हणजेच भारतीय चलनात याची किंमत 49,12,284.80 रुपये आहे. (हि किंमतकमी जास्त होत राहते.) या लेखात, आपण क्रिप्टोकरन्सी बद्दल अजून जाणून घेणार आहे.\nक्रिप्टो करेंसी म्हणजे काय\nक्रिप्टो करन्सीची किंमत काय आहे\nक्रिप्टोकरन्सी इतके लोकप्रिय का आहेत\nक्रिप्टोकरन्सी हि चांगली गुंतवणूक आहे का\nक्रिप्टो करेंसी म्हणजे काय\nआपण इंटरनेटवर वस्तू किंवा सेवा खरेदी करण्यासाठी क्रिप्टोकरन्सीद्वारे पैसे देऊ शकता. आज, अनेक कंपन्यांनी स्वतःची क्रिप्टोकरन्सी मार्केट मध्ये आणलेली आहे. एक प्रकारे क्रिप्टोकरन्सी टोकन म्हणून ओळखले जाते. जसे आपण हॉटेल मध्ये चहा आणि नास्ता करण्यासाठी आधी टोकन घेतो आणि ते टोकन काउंटर वर देऊन नंतर वस्तू घेतो, त्यातला हा थोडा प्रकार.\nतसेच क्रिप्टोकरन्सी ने वस्तू आणि सेवांसाठी व्यापार केले जाऊ शकतात. क्रिप्टोकरन्सी खरेदी करण्यासाठी तुम्ही तुमचे खरे चलन (पैसे) वापरू शकता.\nव्यवहाराच्या पडताळणीसाठी, क्रिप्टोकरन्सीज ब्लॉकचेन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अत्याधुनिक प्रणालीचा वापर करतात. हे विकेंद्रीकृत तंत्रज्ञान अनेक संगणकांद्वारे हाताळले जाते. क्रिप्टोकरन्सी चा व्यवहार व्यवस्थापित आणि रेकॉर्ड करण्यासाठी प्रोग्राम केलेले आहेत. क्रिप्टोकरन्सी बद्दल सर्वात चांगली बाब म्हणजे सुरक्षा. ही या तंत्रज्ञानाची सर्वात चांगली गोष्ट आहे.\nक्रिप्टो करन्सीची किंमत काय आहे\nआज, बाजारात 10,000 पेक्षा जास्त प्रकारच्या क्रिप्टोकरन्सी आहेत. आत्तापर्यंत, तेथे असलेल्या सर्व क्रिप्टोकरन्सीचे मूल्य 1.3 ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त आहे. वर सांगितल्या प्रमाणे क्रिप्टोकरन्सी च्या टॉप लिस्ट वर बिटकॉइन आहे. सर्व बिटकॉइनचे मूल्य $ 599.6 अब्ज आहे.\nक्रिप्टोकरन्सी इतके लोकप्रिय का आहेत\nक्रिप्टोकरन्सीला अनेक कारणांमुळे लोकप्रिय आहे. जसे कि,\n१) काही लोकांना असे वाटते की, क्रिप्टोकरन्सी हे भविष्यातील चलन आहे. म्हणूनच, त्यांच्यापैकी बरेच जण काही वर्षांनी क्रिप्टोकरन्सीचे मूल्य वाढेल; या आशेने त्यांचे कष्टाने कमावलेले पैसे गुंतवत आहेत.\n२) काही लोकांना असे वाटते की, हे चलन मध्यवर्ती बँकेच्या नियमांपासून मुक्त असेल, कारण या संस्था महागाईच्या माध्यमातून पैशाचे मूल्य खाली आणतात.\n३) काही लोक क्रिप्टोकरन्सीला ताकद देणारे तंत्रज्ञान म्हणून पसंत करतात, मुळात जे ब्लॉकचेन आहे. ही विकेंद्रीकृत रेकॉर्डिंग आणि प्रोसेसिंग सिस्टीम आहे. जी पारंपारिक पेमेंट सिस्टीमपेक्षा उच्च पातळीची सुरक्षा देऊ शकते.\n४) काही सट्टेबाजी करण्यासाठी क्रिप्टोकरन्सी विकत घेतात, कारण त्याची किंमत दिवसेन दिवस वाढत आहे.\nक्रिप्टोकरन्सी हि चांगली गुंतवणूक आहे का\nबहुतेक तज्ञांच्या मते, क्रिप्टोकरन्सीचे मूल्य वेळ���वेळी वाढत जाईल. तथापि, काही तज्ञ सुचवतात की, हे फक्त अनुमान आहेत. वास्तविक चलनाप्रमाणेच, या प्रकारच्या चलनामध्ये रोख प्रवाह नाही. म्हणून, जर तुम्हाला नफा मिळवायचा असेल तर, कोणतेही चलन खरेदी करण्यासाठी जास्त रक्कम भरावी लागेल.\nवेळोवेळी मूल्य वाढणाऱ्या सुव्यवस्थित व्यवसायाप्रमाणे क्रिप्टोकरन्सीकडे कोणतीही मालमत्ता नाही. परंतु जर क्रिप्टोकरन्सी दीर्घ कालावधीसाठी स्थिर राहिली, तर ती नक्कीच तुम्हाला भरपूर नफा मिळवण्यास मदत करेल.\nथोडक्यात, ही क्रिप्टोकरन्सीची मूलभूत ओळख होती. आशा आहे, हा लेख तुम्हाला या नवीन प्रकारच्या चलनाशी परिचित होण्यास मदत करेल. क्रिप्टो करेंसी म्हणजे काय हे आर्टिकल तुम्हाला कसे वाटले. आम्हाला कंमेंट करून नक्की कळवा. अश्याच छान छान माहितीसाठी माहिती लेक ला अवश्य भेट देत राहा..\n🔴 माहिती लेक (MahitiLake) वरील आर्टिकल कॉपी-पेस्ट करून स्वतःच्या वेबसाईटवर टाकण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कॉपीराईट (DMCA) कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.\nCibil score म्हणजे काय\nडिजिटल मार्केटिंग म्हणजे काय\nमाहितीलेक हे आरोग्य, व्यवसाय, अर्थशास्त्र, इतिहास, सामान्य ज्ञान, निसर्ग, प्राणिजगत, विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधी माहिती पुरवणारे सर्वात मोठे व्यासपीठ आहे.\nतुम्हाला मोफत माहिती Whatsapp वर हवी असल्यास Open या बटण वर क्लिक करा..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/latest-marathi-news-sameer-wankhede/", "date_download": "2021-12-05T07:54:07Z", "digest": "sha1:IVAZIL46OKUQ2I5BFTLJZTFE5MOHNLNN", "length": 8920, "nlines": 149, "source_domain": "policenama.com", "title": "latest marathi news Sameer Wankhede Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune Crime | पुण्याच्या आंबेगावातील खून प्रकरणातील ‘फरारी’ बीडमधून अटकेत;…\nACP Gajanan Tompe | पुण्यातील कोथरूड विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त गजानन टोम्पे यांची…\nPune ACP Transfers | पुण्यातील 6 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या \nNCB Officer Sameer Wankhede | आता ‘या’ तक्रारीमुळं समीर वानखेडेंच्या अडचणीत आणखी भर\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - NCB Officer Sameer Wankhede | मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणावरून (Cruise Drugs Party Case) अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. नुकतंच साक्षीदार प्रभाकर साईल (Prabhakar Sail) याने प्रतिज्ञापत्रावर केलेल्या गंभीर…\nNCB Officer Sameer Wankhede | एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडेंना दुहेरी धक्का\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - NCB Officer Sameer Wankhede | मुंबई ड्रग्ज पार्टी प्रकरणाचा (Mumbai Drugs Party Case) नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून पर्दाफाश करण्यात आला. यानंतर या प्रकरणाला एक वेगळं वळण लागलं आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक…\nAishwarya Rai | ऐश्वर्या रायला आलिया भट्टच्या भावानं केलं…\nUrfi Javed | ‘कोणाची शाॅल ओढली आहे\nShakti Mohan | शक्ती मोहननं केली चक्क जंगलातील नदीत…\nNora Fatehi Troll | नोरा फतेहीच्या टाॅपच्या अशा ठिकाणी होता…\nPimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या…\nJay Bhanushali | अभिनेता जय भानुशालीसाठी लेक ताराने गायलं…\nIncome Tax Return File | 31 डिसेंबरपूर्वी उरकून घ्या…\nPune Crime | पुण्याच्या आंबेगावातील खून प्रकरणातील…\nACP Narayan Shiragavkar | सहाय्यक पोलिस आयुक्त नारायण…\nACP Gajanan Tompe | पुण्यातील कोथरूड विभागाचे सहाय्यक पोलिस…\nPune ACP Transfers | पुण्यातील 6 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या…\nLink PAN to LIC Policies | LIC ने आपल्या ग्राहकांसाठी आणली…\nअवघे 7 हजार देऊन खरेदी करा जास्त मायलेजच्या TVS Sport चे…\nPune Crime | पुण्यात PMPML बस आदळल्याने प्रवाशाच्या मणक्यात…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nPune ACP Transfers | पुण्यातील 6 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या अंतर्गत…\nRaveena Tondon | रवीना टंडनचा धक्कादायक खुलासा, म्हणाली –…\nOmicron Covid Variant | कोरोनाच्या तिसर्‍या लाटेबद्दल आरोग्य मंत्री…\nIND Vs NZ | टेस्ट सिरीजमध्ये तब्बल 133 वर्षानंतर इतिहासाची…\nBJP MLA Ashish Shelar | ‘महाराष्ट्रात ‘गब्बर’ सारखा कारभार सुरू, 34 कोटींचा भूखंड पळवून बिल्डरच्या…\nPune Rural Police | पुणे ग्रामीण पोलिसांकडून नारायणगाव, भिगवण, शिरुर, ओतुर परिसरात छापे 9 लाखांचा गांजा व गांजाची झाडे…\n Facebook वर मैत्री झाली अन् गुंगीचं औषध पाजून केला बलात्कार, अत्याचाराचा व्हिडीओ पाठवून मागितले…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/registration-and-stamp-department/", "date_download": "2021-12-05T07:20:55Z", "digest": "sha1:AJXGS76VAOMRLPK35B5URLXIT2CZP7NK", "length": 9870, "nlines": 153, "source_domain": "policenama.com", "title": "registration and stamp department Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune Crime | पुण्याच्या आंबेगावातील खून प्रकरणातील ‘फरारी’ बीडमधून अटकेत;…\nACP Gajanan Tompe | पुण्यातील कोथरूड विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त गजानन टोम्पे यांची…\nPune ACP Transfers | पुण्यातील 6 सहाय��यक पोलिस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या \nPune News | राज्यातील नोंदणी विभागातील कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यासाठी आजपासून बेमुदत संप\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune News | राज्याचे नोंदणी व मुद्रांक विभाग (Registration and Stamp Department) राजपत्रित अधिकारी व कर्मचारी यांनी 3 ते 4 वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या मागण्याच्या पूर्ततेसाठी आजपासून (दिनांक 21 /9 /2021) बेमुदत…\nPune : दस्त डाऊनलोड होत नसल्याने वकील पक्षकार त्रस्त; तांत्रिक बिघाड दूर करण्याची मागणी\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शुल्कभरल्यानंतर ऑनलाइन दस्त डाऊनलोड करण्यात तांत्रिक अडचण येत आहेत. दस्त वेळेवर मिळत नसल्याने वकील, पक्षकारांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे दस्त डाऊनलोड होण्यास येणाऱ्या समस्या तत्काळ दूर कराव्या, अशी…\nनोंदणी व मुद्रांक विभागाचा सर्वर सकाळपासून डाऊन\nपुणे : पोलिसनामा ऑनलाईन - नोंदणी व मुद्रांक विभागाच्या दस्त नोंदणी विभागाचा सर्वर आज सकाळपासून डाऊन झालेला आहे. त्यामुळे नोंदणी विभागाच्या दुय्यम निबंधक कार्यालयातील सर्व व्यवहार सकाळपासून खोळंबले आहेत. त्यामुळे आज व्यवहार कऱणाऱ्यांना…\nKatrina Kaif | विकी कौशलला जल्लोषात हवं लग्न तर कतरीनाला हवं…\nJay Bhanushali | अभिनेता जय भानुशालीसाठी लेक ताराने गायलं…\nShilpa Shetty | बहिण शमिताला पाठिंबा देत शिल्पा शेट्टीने…\nUrfi Javed | ‘कोणाची शाॅल ओढली आहे\nMalaika Arora | बिकनी परिधान करुन मलायका अरोराने उडवले…\nJournalist Vinod Dua | ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे निधन\nDevendra Fadnavis | काँग्रेस वगळून देशात आघाडी करण्याला शरद…\nIlenana D’Cruz | इलियानाने मालदीवजमध्ये लाल बिकनीमध्ये…\nPune Crime | पुण्याच्या आंबेगावातील खून प्रकरणातील…\nACP Narayan Shiragavkar | सहाय्यक पोलिस आयुक्त नारायण…\nACP Gajanan Tompe | पुण्यातील कोथरूड विभागाचे सहाय्यक पोलिस…\nPune ACP Transfers | पुण्यातील 6 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या…\nLink PAN to LIC Policies | LIC ने आपल्या ग्राहकांसाठी आणली…\nअवघे 7 हजार देऊन खरेदी करा जास्त मायलेजच्या TVS Sport चे…\nPune Crime | पुण्यात PMPML बस आदळल्याने प्रवाशाच्या मणक्यात…\nNew Wage Code | वेतन वाढीच्या आनंदावर ‘टाच’…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nPune Crime | पुण्याच्या आंबेगावातील खून प्रकरणातील ‘फरारी’ बीडमधून…\nBooster Dose | भारतात बूस्टर डोस मिळणार\nMaharashtra Hikes Traffic Fines | महाराष्ट्रात मोटार वाहन कायद्यात…\nMaharashtra Rains | बंगालच्या उपसागरात ‘जवाद’ चक्रीवादळ \nMPSC Exam 2022 | एमपीएससीकडून परीक्षांच्या तारखा जाहीर; जाणून घ्या वेळापत्रक\nPune Railway Station | पुणे स्टेशनचा भार होणार हलका ‘मरे’ वाढवणार हडपसर टर्मिनलमधून सोडण्यात येणाऱ्या…\nBJP MLA Ashish Shelar | ‘महाराष्ट्रात ‘गब्बर’ सारखा कारभार सुरू, 34 कोटींचा भूखंड पळवून बिल्डरच्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://anandghare2.wordpress.com/2011/12/07/%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%B0-%E0%A4%93%E0%A4%95-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A/", "date_download": "2021-12-05T08:18:38Z", "digest": "sha1:5O3XZ3CCUABS4ALR2SB4H44U4PFM2ALG", "length": 38729, "nlines": 137, "source_domain": "anandghare2.wordpress.com", "title": "डॉ.विद्याधर ओक आणि त्यांचे संशोधन | निवडक आनंदघन", "raw_content": "\nआजीचे घड्याळ (कालगणना) (3)\nकला आणि कलाकार (6)\nराणीचे शहर लंडन (6)\nबोलू ऐसे बोल (11)\nविज्ञान आणि तंत्रज्ञान (86)\nचीन चिनी चायनीज (5)\nसाहित्य आणि साहित्यिक (20)\nविठ्ठला तू वेडा कुंभार (6)\nडॉ.विद्याधर ओक आणि त्यांचे संशोधन\nडॉ.विद्याधर ओक हे नांव हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात सुपरिचित आहे. स्व.गोविंदराव पटवर्धनांच्या या पट्टशिष्याने निष्णात हार्मोनियमवादक म्हणून आपले स्थान निर्माण केले आहेच, शिवाय प्राचीन शास्त्रीय संगीताला आधुनिक विज्ञानाचा आधार देणारा अभ्यासू वृत्तीचा आणि एक कुशाग्र बुध्दीचा संशोधक, या क्षेत्रात नव्या दिशा चोखाळणारा आणि दाखवणारा द्रष्टा, त्यासाठी नवे तंत्रज्ञान विकसित करणारा उद्योजक अशी अनेक प्रकाराने त्यांची ओळख करून द्यावी लागेल. हंसतमुख प्रसन्न चेहेरा, हजरजबाबीपणा, नेमक्या शब्दात आपल्या मनातला आशय बोलून व्यक्त करण्याची कला, श्रोत्यांना समजून घेऊन त्यांच्याशी सुसंवाद साधण्याची हातोटी वगैरे अनेक पैलू त्यांच्या अष्टपैलू व्यक्तीमत्वात आहेत. त्यांनी तयार केलेल्या बावीस श्रुतींच्या खास हार्मोनियमसंबंधी सादर केलेल्या लेक्चर डेमॉन्स्ट्रेशनला हजर राहण्याची संधी मला मिळाली. त्या वेळी जे पहायला आणि ऐकायला मिळाले त्याचा गोषवारा देण्याचा हा प्रयत्न आहे.\nअणुशक्तीनगरमधील ‘संवाद’ तर्फे हा कार्यक्रम तिथल्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. ही मुख्यतः वैज्ञानिक आणि तंत्रज्ञांची वसाहत असल्याकारणाने ब���ुतेक श्रोते मंडळींकडे वैज्ञानिक चिकित्सक पध्दतीने विचार करण्याची वृत्ती होती. त्याचप्रमाणे रविवार संध्याकाळच्या अमूल्य वेळेचा सदुपयोग हिंडणे फिरणे, बाजारहाट, खाणेपिणे, नाटक सिनेमा यासारख्या लोकप्रिय गोष्टीत न करता किंवा घरबसल्या टीव्हीवरील खास कार्यक्रम पहाण्यात तो न घालवता हे लोक या कार्यक्रमाला आले होते यावरून त्यांना संगीताची आवड, जुजबी माहिती किंवा निदान श्रोत्याचा कान तरी निश्चितच होता. ही बाब श्री. ओकांच्या लगेच लक्षात आली आणि त्यांनी आपल्या संभाषणाची सुरुवात तिथूनच केली.\nआपल्या शिक्षणपध्दतीमध्ये शालेय शिक्षणाच्या अखेरीस कला आणि विज्ञान यांची फारकत केली जाते. किंबहुना आर्टस आणि सायन्स एकमेकांच्या विरोधात असल्यासारखे दाखवले जाते. संगीताचा समावेश कलाविषयात होत असल्यामुळे त्याचा विज्ञानाशी कसलाही संबंध नाही असेच समजले जाते. गायन किंवा वादन शिकण्यासाठी किंवा आत्मसात करण्यासाठी विज्ञानाची गरज पडतही नाही. त्यामुळे या क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या आजपर्यंतच्या कोणा महान कलाकाराला सुध्दा त्या विषयाच्या मागच्या विज्ञानाचा अभ्यास करावा असे वाटले नसेल. परंपरागत भारतीय संगीताच्या क्षेत्रातल्या लोकांना विज्ञानाची पार्श्वभूमीच नव्हती असे दुर्दैवाने म्हणावे लागेल. पण वस्तुस्थिती अशी आहे की ध्वनिशास्त्रानुसार कोठलाही नाद किंवा ध्वनी याला विवक्षित कंपनसंख्या असते. या कंपनसंख्येच्या आधारानेच आपले श्रवणयंत्र तो नाद ओळखते आणि तो नाद स्मरणात साठवला जातो. एकामागोमाग कानावर पडणा-या नादांच्या कंपनसंख्यांमध्ये सुसूत्रता असेल तर त्यातून संगीत निर्माण होते आणि ती नसेल तर तो गोंगाट होतो. बोलण्यातून किंवा गाण्यातून जे ध्वनी निर्माण होतात त्याची कंपनसंख्या किती असते ते कांही आपल्याला आंकड्यात समजत नाही, पण चांगला गवई सुरात गातो आहे हे आपल्या कानाला जाणवते त्याचे कारण त्याच्या सुरांच्या कंपनसंखांमध्ये सुसंगती असते. कसून रियाज करून त्याने ते साध्य केलेले असते.\nसमोर बसलेल्या श्रोत्यांना विज्ञान आणि कला या दोन्ही विषयात गती आहे हे ओळखून त्यांना समजेल अशा पध्दतीने श्री. ओकांनी आपले विवेचन केले. त्यांनी स्वतः विज्ञानाचा अभ्यास केलेला असल्यामुळे त्यांना ध्वनिशास्त्राची चांगली माहिती होती आणि त्या अनुषंगाने त्यांनी संगीतावर विचार केला. सा रे ग म प ध नी हे स्वर एकमेकांपासून कसे वेगळे आहेत आणि त्यांचा एकमेकांशी कसा संबंध आहे हे एकादा गवई ते स्वर गाऊन किंवा वादक वाजवून दाखवतो. विज्ञानाच्या दृष्टीने पाहता त्यांच्या कंपनसंख्याचे अंक समजून घेऊन त्यांच्या समूहांकडे पाहिले तर त्यातील आंकड्यांना जोडणारी सूत्रे शोधता येतात. विद्याधररावांनी संशोधकाला लागणा-या चिकाटीने हे जिकीरीचे काम केले. पाश्चात्य जगात सुरुवातीपासूनच विज्ञान आणि गणिताचा थोडा संबंध होता असे दिसते. त्याचाही त्यांनी अभ्यास केला.\nहार्मोनियम या वाद्याचे शिक्षण त्यांनी लहानपणापासूनच घेऊन त्यांनी त्यात प्राविण्य मिळवले होते. त्याचबरोबर हार्मोनियम हे ‘टेंपर्ड स्केल’ प्रमाणे ध्वनी निर्माण करणारे वाद्य असल्यामुळे विशुध्द शास्त्रीय संगीताला ते योग्य नाही अशी टीका ते सतत ऐकत होते. नेमके हे कसते वैगुण्य आहे हे समजून घेण्यासाठी त्यांनी शास्त्रीय संगीताचा वैज्ञानिक दृष्टीने अभ्यास केला. त्यात त्यांना यश आले एवढेच नव्हे तर ती उणीव भरून काढण्याचा मार्गसुध्दा त्यांनी शोधून काढला.\nआपल्या भाषणात डॉ.ओक यांनी आधी थोडक्यात हार्मोनियमचा इतिहास सांगितला. इसवी सन १८४० साली रीडवर वाजणारे जगातले पहिले यंत्र फ्रान्समध्ये तयार केले गेले. म्हणजे हे वाद्य १६८ वर्षे जुने आहे. पण संगीत तर हजारो वर्षांपासून चालत आले आहे आणि तानपुरा, सतार, सारंगी यासारखी वाद्ये सुध्दा निदान कित्येक शतकांपासून प्रचारात आहेत. त्या मानाने हार्मोनियम फक्त १६८ वर्षांच्या बाल्यावस्थेत आहे असेही म्हणता येईल. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नेहमीच आघाडीवर असलेल्या जर्मनीतल्या कुशल कारागीरांनीसुध्दा हे वाद्य बनवण्याचे कसब आत्मसात केले आणि पेट्या तयार करून विकायला सुरुवात केली. अल्पावधीत त्या युरोपभर पसरल्या. त्या काळात त्या पायपेट्या असायच्या. संगीतप्रेमी ब्रिटीश अधिका-यांनी त्या भारतात आणल्या आणि त्यांचे पाहून एतद्देशीय धनिक वर्ग, संस्थानिक वगैरेंनीसुध्दा त्या फ्रान्स किंवा जर्मनीतून आयात केल्या. हा सन १८६० ते १८८० चा कालखंड होता. बाजाची पेटी भारतातसुध्दा फार लोकप्रिय झाली. याचे मुख्य कारण म्हणजे तंतुवाद्यांच्या मानाने हे वाद्य शिकायला आणि वाजवायला सोपे आणि त्याचा जबरदस्त आवाज. श���स्त्रीय संगीतापासून ते तमाशा, नौटंकी यासारख्या सर्व प्रकारच्या लोकसंगीतात तिचा वापर धडाक्याने होऊ लागला. सन १८८२ साली संगीत सौभद्र या नाटकात हार्मोनियमचा वापर सर्वात पहिल्यांदा झाला असा उल्लेख सांपडतो.\n१८४० सालापासून ते आजतागायत बाजारात मिळत असलेले सर्व हार्मोनियम आणि त्या प्रकारची इतर वाद्ये ही टेंपर्ड स्केलवरच आधारलेली आहेत. याचा आवाज कसा निघतो हे सोदाहरण दाखवण्यासाठी डॉक्टर ओकांनी एक परंपरागत पेटी घेऊन वाजवायला सुरुवात केली. समाधीसाधन संजीवन नाम, धुंदी कळ्यांना, मौसम है आशिकाना, शुक्रतारा मंदवारा, प्रथम तुला वंदितो, सुखकर्ता दुखहर्ता, तीन्ही सांजा सखे मिळाल्या, जेथे सागरा धरणी मिळते, तोच चंद्रमा नभात, एहेसान तेरा होगा मुझपर, इथेच आणि या बांधावर, निगाहे मिलाने को जी चाहता है, पान खाये सैंया हमार …. एकाहून एक गोड गाणे ते अप्रतिम वाजवत होते. त्यातले स्वरच काय पण व्यंजने आणि शब्द सुध्दा ऐकू येत असल्याचा भास होत होता आणि टाळ्यांच्या कडकडाटाने श्रोते त्यांना दाद देत होते. वीस पंचवीस मिनिटे यमन राग अशा प्रकारे खुलवल्यावर त्यांनी विचारले, ” कसे वाटले” आता हा काय प्रश्न झाला” आता हा काय प्रश्न झाला मग त्यांनी लगेच विचारले, “चांगलं वाटलं ना, मग यांत प्रॉब्लेम कुठे आहे मग त्यांनी लगेच विचारले, “चांगलं वाटलं ना, मग यांत प्रॉब्लेम कुठे आहे” टेम्पर्ड स्केलच्या परंपरागत पध्दतीच्या पेटीवरील वादन ऐकून श्रोत्यांना त्यातून इतका आनंद मिळत असेल तर तिला नांवे ठेवण्याची आणि तिच्यात सुधारणा करण्याचा विचार करण्याची गरजच काय हा प्रश्न बुचकळ्यात टाकणारा होता.\nक्षणभर थांबून त्यांनीच या प्रश्नाचे उत्तर देण्याला सुरुवात केली. पुन्हा एकदा सरगम आणि त्यातील स्वरांची कंपनसंख्या याकडे वळून त्यांनी सांगितले की वरच्या पट्टीमधील षड्जाची कंपनसंख्या खालील पट्टीमधील षड्जाच्या कंपनसंख्येच्या बरोबर दुपटीने असते. म्हणजे मुख्य सा जर १०० हर्टझ ( दर सेकंदाला १०० कंपने) असेल तर वरचा सा २०० इतका असतो आणि पंचम १५० असतो. सा आणि प मध्ये प्रत्येकी दोन दोन रे, ग आणि म असतात तसेच प आणि वरचा सा यांच्यामध्ये दोन दोन ध आणि नी असतात. त्यांतील रे, ग, ध आणि नी कोमल आणि शुध्द असतात तर दोन मध्यमांना शुध्द आणि तीव्र म्हणतात. अशा प्रकारे पहिल्या सा पासून वरच्या सा पर्य���त बारा नोट्स असतात. त्यातील प्रत्येक नोटची कंपनसंख्या तिच्या आधीच्या स्वराच्या १.०५९४६३१ इतक्या पटीने मोठी असते. १०० या आंकड्याला या पटीने बारा वेळा गुणल्यास २०० हा आंकडा येईल. यालाच टेम्पर्ड स्केल असे नांव दिले आहे. हार्मोनियमच्या डाव्या बाजूच्या पहिल्या पट्टीपासून प्रत्येक स्वर वाजवत गेल्यास तो इतक्या पटीने चढत जातो. त्यातला समजा काळी चार हा षड्ज धरला तर कोमल ऋषभ, शुध्द ऋषभ, कोमल गंधार, शुध्द गंधार वगैरे स्वर त्यानंतर क्रमाने येतात. आपल्याला पहिल्यापासून अशाच प्रकारचे स्वर ऐकण्याची संवय झाली असते त्यामुळे कानाला ते चांगले वाटतातही.\nपण तरबेज गवयांना मात्र ते स्वर खटकतात, कारण आपल्या शास्त्रीय संगीतात जे गंधार, मध्यम, धैवत वगैरे स्वर येतात ते किंचित भिन्न असतात. खालच्या सा पासून वरच्या सा पर्यंत मधल्या स्वरांच्या कंपनसंख्यांचे प्रमाण १६/१५, १०/९, ९/८, ६/५, ४/३, ३/२ वगैरे साध्या अपूर्णांकाने वाढत वाढत ते २/१ पर्यंत जाऊन तसेच पुढे जाते. या अनुसार वाजणारे मधले स्वर हार्मोनियममधून निधणा-या स्वरांहून १-२ टक्क्याने हटके असतात. त्यामुळे तज्ञांना ते बेसुरे वाटतात. आपले कान एवढे तीक्ष्ण नसल्यामुळे त्यांना ते जाणवत नाही एवढेच. त्यातसुध्दा आपल्याला नेहमी ते स्वर एक गेल्यानंतर दुसरा असे ऐकू येतात त्यामुळे त्यांच्या प्रमाणबध्दतेतला हा सूक्ष्म फरक आपल्याला समजत नाही. पण एकाच वेळी पेटीचे तीन चार स्वर एकदम वाजवले तर मात्र थोडा गोंगाट वाटतो हे डॉक्टर ओक यांनी प्रत्यक्ष वाजवून दाखवले. त्यांनी जी खास श्रुतींची पेटी बनवली आहे त्यातले स्वर भारतीय शास्त्रीय संगीतातील पध्दतीप्रमाणे ट्यून केले होते. त्यातले वेगवेगळे स्वर एकदम वाजवल्यावरसुध्दा ते सुसंवादी वाटत होते. या दोन्हीतला फरक ज्या लोकांच्या कानांना जाणवत नाही त्यांनी संगीत हा आपला प्रांत नाही हे वेळीच ओळखून क्रिकेट किंवा टेनिस असा दुसरा छंद धरून त्यात आपले मन रमवावे असे ते गंमतीने म्हणाले.\nहा फरक एवढ्यावर थांबत नाही. मुळात सात मुख्य स्वर आणि पांच उपस्वर ही सप्तकांची संकल्पनाच हार्मोनियमचे सोबतीने पश्चिमेकडून आपल्याकडे आली आहे. भारतीय संगीत श्रुतींवर आधारलेले आहे. त्याचे वैज्ञानिक पध्दतीने विश्लेषण केले गेले नसल्यामुळे श्रुती म्हणजे नेमके काय याची सर्वमान्य अशी व्याख्या उपलब्ध नव्हती. डॉक्टरसाहेबांनी यासंबंधी अनेक ग्रंथांचा अभ्यास केला, हिंदुस्थानी आणि कर्नाटक शास्त्रीय संगीतातील स्वर कशा प्रकाराने लावले जातात हे पाहिले, अनेक प्रसिध्द संगीतकारांचे गायन व वादनाच्या ध्वनिफिती मिळवून त्यांचा अभ्यास केला. मल्टिचॅनेल अॅनेलायजरसारख्या आधुनिक उपकरणांचा उपयोग करून स्वरांच्या कंपनसंख्या मोजून त्याचा अभ्यास केला. या सर्व संशोधनानंतर प्रत्येक सप्तकामध्ये बावीस श्रुती असतात असा निष्कर्ष त्यांनी काढला. षड्ज आणि पंचम हे दोन पक्के स्वर आहेत आणि ऋषभ, गंधार, मध्यम, धैवत व निषाद हे प्रत्येकी चार निश्चित अशा स्थानांवर श्रवण करता येतात अशा प्रकाराने एकूण बावीस हा आंकडा येतो. कोठल्याही एका रागात यातले सातच स्वर असतात. कांही रागात तर पांच किंवा सहाच असतात. पण ते अतिकोमल, कोमल, शुध्द किंवा तीव्र असू शकतात. या प्रत्येक प्रकाराला श्रुति म्हणतात. त्या त्या रागातील इतर वादी, संवादी स्वर ज्या प्रकारचे असतात त्यांना प्रमाणबध्द अशा श्रुती आल्या तर ते संगीत अधिक श्रवणीय वाटते. अशा प्रकारे प्रत्येक स्वरातील योग्य ती श्रुति घेऊन त्या सात सुरांमधून रागाची गुंफण केली जाते.\nसंशोधनाअंती डॉक्टर ओक यांनी या श्रुतींच्या प्रमाणांचा तक्ता तयार केला आणि त्यानुसार वाजणा-या रीड्स बनवल्या. एवढेच नव्हे तर त्यांतून निघणा-या नादाचा अचूकपणा मोजणारे इलेक्ट्रॉनिक यंत्रसुध्दा बनवले आहे. वाजवणा-याला सोयीचे व्हावे या दृष्टीने सध्याच्या हार्मोनियम एवढ्याच आकाराची ही पेटी आहे. त्यात नेहमीच्या आकाराच्या तेवढ्याच पट्ट्या आहेत आणि प्रत्येक पट्टीच्या खाली दिलेली खुंटी बाहेर ओढून श्रुति बदलण्याची सोय आहे. जो राग वाजवायचा असेल त्यातल्या श्रुति आधी सेट केल्या की नेहमीप्रमाणेच तो हार्मोनियम वाजवायचा. याशिवाय त्यांनी मेटलोफोन नांवाचे एक वाद्य बनवले आहे. त्यात विशिष्ट धातूच्या पट्ट्या बसवायच्या आणि वाजवायला सुरुवात करायची. याचे उदाहरण दाखवण्यासाठी त्यांनी प्रेक्षकांमधून एका माणसाला स्टेजवर बोलावून घेतले. या गृहस्थाने आयुष्यात कधीही कोणतेही वाद्य़ वाजवलेले नव्हते. मारवा रागाचे सूर फिट केलेला मेटलोफोन त्याच्यापुढे ठेऊन हातातील बारक्या हातोड्याने त्यातल्या कोठल्यही पट्टीवर कोणत्याही क्रमाने प्रहार करायला सांगि���ले. सारे स्वर बरोबर जुळलेले असल्यामुळे कसेही वाजवले तरी कानाला ते गोडच लागत होते. असेच हंसतखेळत तुम्ही शास्त्रीय संगीताचा थोडा आनंद स्वतः घेऊ शकता आणि त्य़ातून प्रयोग करीत ते शिकूही शकता असे त्यांनी सांगितले.\nत्यानंतर प्रेक्षकांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना समर्पक उत्तरे देऊन त्यांच्या शंका त्यांनी दूर केल्या. हे चर्चासत्र एवढे रंगत चालले होते की आणखी हार्मोनियम वादन ऐकायला मिळणार आहे की नाही असे लोकांना वाटू लागल्यामुळे ती चर्चा आटोपती घ्यावी लागली. अखेरीस डॉ.ओक यांनी तयार केलेल्या बावीस श्रुतींच्या वाद्यावर त्यांनी कट्यार काळजात घुसली या नाटकातील रागमालिका असलेले चलत पिया बिन छिन बिसुराये हे पद वाजवले आणि परदेमें रहने दो, प्रभु अजि गमला, बनाओ बतियां वगैरे गाण्यातून भैरवी वाजवून या रंगलेल्या कार्यक्रमाची सांगता केली.\nFiled under: व्यक्तीचित्रे |\n« पुलंचा जन्मदिन फेनॉमेनॉलॉजी »\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nगुणवत्ता, दर्जा, स्तर, प्रत …… आणि क्वालिटी\nयंत्रे तयार करणारी यंत्रे नोव्हेंबर 11, 2021\nशाश्वत ऊर्जा ऑक्टोबर 20, 2021\nवातावरणामधील हवेचा दाब ऑक्टोबर 7, 2021\nतेथे कर माझे जुळती – भाग १९ – माझ्या आत्या सप्टेंबर 27, 2021\nओझोन आणि हीलियम सप्टेंबर 16, 2021\nप्लॅस्टिक – ब्रह्मराक्षस की बागुलबोवा \nगॅलीलिओ आणि विज्ञान (सायन्स) ऑगस्ट 10, 2021\nकोपरनिकसचे संशोधन – सूर्यमालिका जुलै 29, 2021\nजुगाड पुराण जुलै 22, 2021\nएक धामधुमीचा दिवस (११ जुलै २००६) जुलै 11, 2021\nप्राचीन काळातील भारताची विज्ञानामधील प्रगति जून 29, 2021\nपरतलो मातृभूमीला मे 31, 2021\nइंद्र देवा रे देवा …. मे 25, 2021\nभगवान श्रीपरशुराम मे 14, 2021\nशून्याचा शोध मे 10, 2021\nपुण्याचा स्वाइनफ्ल्यू २००९ एप्रिल 14, 2021\nसिंहगड आणि मी एप्रिल 8, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/viral/police-returned-lost-wallet-to-a-man-after-51-years-mhkp-615919.html", "date_download": "2021-12-05T08:07:00Z", "digest": "sha1:YFP5T4CPCBPWLQ2CDJ5KZJJD5PZLD5D5", "length": 6877, "nlines": 81, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "51 वर्षांनंतर पोलिसांना सापडलं वृद्धाचं हरवलेलं वॉलेट; उघडताच बसला आश्चर्याचा धक्का – News18 लोकमत", "raw_content": "\n51 वर्षांनंतर पोलिसांना सापडलं वृद्धाचं हरवलेलं वॉलेट; उघडताच बसला आश्चर्याचा धक्का\n51 वर्षांनंतर पोलिसांना सापडलं वृद्धाचं हरवलेलं वॉलेट; उघडताच बसला ���श्चर्याचा धक्का\n1970 मध्ये या व्यक्तीचं पाकीट हरवलं होतं. तेव्हापासून 51 वर्ष हे पाकीट पोलिसांना सापडलं नाही.\nनवी दिल्ली 10 ऑक्टोबर : अनेकदा तुम्ही पोलिसांच्या (Police) हलगर्जीपणाचे किस्से ऐकले असतील. मात्र, आज आम्ही तुम्हाला पोलिसांच्या ईमानदारीचा एक किस्सा सांगणार आहोत. अमेरिकेच्या कंसास पोलिसांनी एका व्यक्तीची 51 वर्षाआधी हरवलेलं पाकीट शोधून काढलं (Police Returned lost wallet After 51 Years). त्यांनी या व्यक्तीचा सध्याचा पत्ता शोधला. वहिनी घरी येताच दिरानं केलं असं काही की पाहून सगळेच हैराण, VIDEO VIRAL 1970 मध्ये या व्यक्तीचं पाकीट हरवलं होतं. तेव्हापासून 51 वर्ष हे पाकीट पोलिसांना सापडलं नाही. मात्र, 2021 मध्ये हे पाकीट सापडताच पोलिसांनी या व्यक्तीचा पत्ता शोधला. अखेर कंसासच्या लॉरेन्समध्ये हा व्यक्ती सापडला. जेव्हा त्याला हे पाकीट दिलं गेलं तेव्हा सुरुवातीला त्याला ही चोरीची घटना आठवायलाही वेळ लागला. ग्रेट बेंड पोलिसांच्या विभागानं फेसबुक पोस्टच्या (Facebook Post) माध्यमातून हा किस्सा शेअर केला. पोस्ट करत त्यांनी सांगितलं, की एका नागरिकानं पोलिसांकडे हे वॉलेट दिलं. या पाकीटामध्ये अधिकाऱ्यांना सामाजिक सुरक्षा कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्ससह इतर अनेक वस्तू सापडल्या होत्या. विशेष म्हणजे 1974 मध्येच लायसन्स कालबाह्य झालेलं. यानंतर अधिकाऱ्यांनी पाकिटाच्या मूळ मालकाशी संपर्क साधला. ते आता लॉरेन्स, कॅन्सस येथे राहतात. प्राण्यांसोबत रात्र घालवण्याची संधी; एका रात्रीसाठी लाखो रुपये खर्च करतायेत लोक पोलीस हे वॉलेट घेऊन व्यक्तीच्या घरी पोहोचताच त्याला आठवलं की 1970 मध्ये त्यांचं हे पाकीच हरवलं होतं. 51 वर्षाआधी हरवलेलं हे वॉलेट परत मिळाल्याचं पाहून त्यांचा आनंद गगनात मावेना. त्यांनी हेदेखील सांगितलं की हे पाकीट त्यांनी स्वतःच्या हातानं बनवलेलं होतं. मात्र, हे हरवलं. पोलिसांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं, की अशा घटना रोज समोर येत नाहीत, ज्या आपल्या चेहऱ्यावर हसू आणतात.\n51 वर्षांनंतर पोलिसांना सापडलं वृद्धाचं हरवलेलं वॉलेट; उघडताच बसला आश्चर्याचा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%8B%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9A_%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B6", "date_download": "2021-12-05T09:27:33Z", "digest": "sha1:KHNMY3XU62GQPDFAVTQDOIXERKO4EPPR", "length": 2425, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nवर्ग:भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\nभारताचे सरन्यायाधीश‎ (४८ प)\n\"भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश\" वर्गातील लेख\nएकूण ६ पैकी खालील ६ पाने या वर्गात आहेत.\nफकीर मोहम्मद इब्राहिम कलीफुल्ला\nLast edited on ६ सप्टेंबर २०२१, at २३:२१\nया पानातील शेवटचा बदल ६ सप्टेंबर २०२१ रोजी २३:२१ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://anandghare2.wordpress.com/2015/09/24/%E0%A4%86%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE/", "date_download": "2021-12-05T08:45:43Z", "digest": "sha1:TR44ZJ7SWD52RCOZKLWF6YULS76V7PFX", "length": 26200, "nlines": 132, "source_domain": "anandghare2.wordpress.com", "title": "आकाशातला वक्र प्रवास – विमान ते मंगळयान | निवडक आनंदघन", "raw_content": "\nआजीचे घड्याळ (कालगणना) (3)\nकला आणि कलाकार (6)\nराणीचे शहर लंडन (6)\nबोलू ऐसे बोल (11)\nविज्ञान आणि तंत्रज्ञान (86)\nचीन चिनी चायनीज (5)\nसाहित्य आणि साहित्यिक (20)\nविठ्ठला तू वेडा कुंभार (6)\nआकाशातला वक्र प्रवास – विमान ते मंगळयान\nमंगलयानाने मंगळ ग्रहाच्या कक्षेत शिरून एक वर्ष पूर्ण झाले. हा अवधी अपेक्षेपेक्षा जास्तच आहे. त्य यानावर ठेवलेले इंधन संपेपर्यंत म्हणजे आणखी काही काळ ते मंगळ ग्रहाभोवती घिरट्या घालत तिकडचीी माहिती पाठवत राहणार आहे.\nदोन बिंदूंना जोडणा-या असंख्य वक्ररेषा असू शकतात पण तशी फक्त एकच सरळरेषा काढता येते, या सरळ रेषेची लांबी सर्वात कमी असते, वगैरे सिद्धांत आपण प्राथमिक भूमितीमध्ये शिकलो होतो. यांचे प्रात्यक्षिक उदाहरण म्हणजे दोन गावांना जोडणारा सरळसोट रस्ता असला तर एका गावाहून दुस-या गावाला जाणारा तो सर्वात जवळचा मार्ग असतो. त्यावरून प्रवास केल्यास कमी वेळ लागतो आणि कमी श्रम पडतात. दादर ते परळ यासारख्या लहानशा आणि सपाट भूभागात तसा सरळ रस्ता बांधणे शक्य असते, पण मुंबईपासून पुण्यापर्यंत जाण्यासाठी असा रस्ता बांधणे शक्यच नसते. डोंगर- द-या, नदी- नाले यांच्यासारखे वाटेतले अनेक अडथळे ओलांडून पुढे जाण्यासाठी वळणावळणाने जाणारे रस्ते बांधावे लागतात.\nआकाशात असले अ���थळे नसतातच आणि रस्ताही बांधावा लागत नाही. कमीत कमी वेळ आणि खर्च यावा या दृष्टीने आकाशमार्गातले सगळे प्रवास अगदी सरळ मार्गाने केले जात असतील किंवा करता येत असतील ना पण मूंबई ते न्यूयॉर्कचा विमानप्रवास असो किंवा चंद्रयान वा मंगलयान असोत, त्यांचे मार्ग वक्राकारच असतात. मुंबई आणि न्यूयॉर्क ही शहरे पृथ्वीच्या विरुद्ध बाजूंना वसलेली असल्यामुळे त्यांना जोडणारी सरळरेषा पृथ्वीच्या पोटातून जाते. विमानांचे उड्डाण आकाशातून, किंबहुना पृथ्वीच्या सभोवती पसरलेल्या हवेमधून होते. विमानात बसलेल्या माणसांना आपण अगदी नाकासमोर सरळ रेषेत पुढे जात आहोत असा भास होत असला तरी त्या मार्गाचा प्रत्यक्ष आकार एका प्रचंड आकाराच्या कमानीसारखा गोलाकार असतो. या दोन शहरांना जोडणा-या अशा अनेक कमानी काढता येतात. मी अमेरिकेला गेलो होतो तेंव्हा जातांना आमचे विमान मुंबईहून निघाल्यानंतर उत्तरेच्या दिशेने प्रवास करत कझाकस्तान, रशिया यासारख्या देशांवरून उडत उत्तर ध्रुवापाशी पोचले आणि तिकडून कॅनडा मार्गे अमेरिकेत (य़ूएसएमध्ये) दाखल झाले. परतीच्या प्रवासात मात्र आमच्या विमानाने पूर्व दिशा धरली आणि अॅटलांटिक महासागर ओलांडून ते युरोपमार्गे भारतात आले. दोन्ही मार्ग वक्रच, पण निराळे होते.\nमुंबई आणि न्यूयॉर्क यांच्या दरम्यान पृथ्वी असते, पण चंद्र तर आपल्याला आभाळात दिसतो तेंव्हा आपल्या दोघांमध्ये कसलाच अडथळा नसतो. चंद्राचा प्रकाश सरळ रेषेत आपल्याकडे येत असतो. झाडाच्या फांदीवर लागलेल्या फळावर नेम धरून दगड मारला तर तो त्या फळाला लागतो त्याचप्रमाणे चंद्रावर नेम धरून बंदूक झाडली तर तिची गोळी सरळ रेषेत पुढे पुढे जाऊन चंद्राला लागायला हवी, पण तसे होत नाही. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे ती गोळी पुन्हा जमीनीवरच येऊन पडते. एकादी वस्तू दर सेकंदाला सुमारे अकरा किलोमीटर इतक्या वेगाने आकाशात भिरकावली तर ती पुन्हा पृथ्वीवर परत येत नाही असे दोनतीनशे वर्षांपूर्वी सर आयझॅक न्यूटन यांनी प्रतिपादन केले होते. पण कोणत्याही वस्तूला एकदम इतका जास्त वेग कसा देता येऊ शकेल हे त्यालाही ठाऊक नव्हते आणि हे अजूनही शक्य झालेले नाही.\nबंदुकीतून सुटणारी गोळी ही आपल्या माहितीतली सर्वात वेगवान वस्तू असते. ती प्रचंड वेगाने हवेमधून पुढे जात असतांना आपल्या डोळ्यांना दिसतसुद��धा नाही. डोक्याची कवटी किंवा छातीचा पिंजरा तोडून आत घुसण्याइतकी शक्ती (कायनेटिक एनर्जी) त्या गोळीत असते, पण असे असले तरीही तिचा वेग दर सेकंदाला सुमारे दीड किलोमीटर एवढाच असतो. यामुळे ती पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणावर मात करू शकत नाही. शिवाय हवेबरोबर होत असलेल्या घर्षणामुळेही तिचा वेग कमी होत जातो आणि काही किलोमीटर अंतरावर जाऊन ती जमीनीवर येऊन पडते. तोफेच्या गोळ्याची अवस्थाही फारशी वेगळी नसते.\nअंतराळात पाठवल्या जाणा-या अग्निबाणांच्या रचनेत त्यात अनेक कप्पे ठेवलेले असतात. या रॉकेटच्या पहिल्या आणि सर्वात मोठ्या स्टेजचा धमाका होऊन त्याला जेवढा वेग मिळेल तितक्या वेगाने ते आकाशात झेपावते. हा वेग एस्केप व्हेलॉसिटीइतका नसला तरी त्या रॉकेटला वातावरणाच्या पलीकडे नेतो. त्यानंतर काही सेकंदांतच दुस-या टप्प्याचा स्फोट होऊन त्याला अधिक वेग देतो, त्यानंतर आवश्यक असल्यास तिसरा, चौथा वगैरे टप्पे त्याचा वेग वाढवत नेतात. पण हे होत असतांना ते रॉकेट पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणापासून मुक्त झालेले नसते, ते चंद्राच्या दिशेने न जाता पृथ्वीला प्रदक्षिणा करू लागते. या भ्रमणामध्ये कोणतेही इंधन खर्च करावे लागत नाही. अशा प्रदक्षिणा करत असतांना त्या यानावरले योग्य ते रॉकेट इंजिन नेमक्या क्षणी काही क्षणांसाठी चालवून त्याचा वेग वाढवला जातो. यामुळे त्याची कक्षा अधिकाधिक लंबगोलाकार (एलिप्टिकल) होत जाते. ज्या वेळी ते चंद्राच्या दिशेने पृथ्वीपासून दूर जाते आणि चंद्राच्या जवळपास जाते तेंव्हा चंद्राचे गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाहून जास्त होते. त्या यानाला एका बाजूने पृथ्यी आणि दुस-या बाजूने चंद्र आपल्याकडे खेचत असतांना त्यात चंद्राचा जोर जास्त होताच ते यान चंद्राचा उपग्रह बनून त्याला प्रदक्षिणा घालायला लागते. त्या वेळी ते चंद्रावर पोचले असे म्हंटले जाते. एक लहानसे यान तिथून काळजीपूर्वक रीतीने चंद्रावर पाठवून उतरवले जाते. अशाच एका लहान यानात बसून नील आर्मस्ट्राँग चंद्रावर उतरला होता. थोडक्यात सांगायचे झाल्यास प़थ्वीवरून चंद्रापर्यंतचा प्रवास हा सरळ रेषेत होत नाही. त्या प्रवासात पृथ्वीभोवती आणि चंद्राभोवती घातलेल्या अनेक प्रदक्षिणांचा मुख्य समावेश असतो.\nमंगळयानाच्या प्रवासाचा पहिला भाग चंद्रयानासारखाच होता. त्या यान��नेसुद्धा जमीनीवरून उड्डाण केल्यानंतर अनेक दिवस पृथ्वीप्रदक्षिणा घातल्या. पण पुढच्या टप्प्यात मात्र त्याला लगेच मंगळ ग्रह गाठायचा नव्हता. खरे तर मंगळग्रह त्याच्या आसपास कुठेही नव्हता. स्वतःच्या सूर्यप्रदक्षिणेत तो पृथ्वीच्या खूप पुढे होता. मंगळयानाने पृथ्वीपासून दूर जाणारी अशी अधिक लंबगोलाकृती कक्षा निवडून ते सूर्याभोवती फिरू लागले. पुढल्या सुमारे एक वर्षाच्या कालावधीत पृथ्वी तिच्य़ा सूर्यभ्रमणात मंगळाच्या आणि त्या यानाच्या पुढे निघून गेली, यानाने हळूहळू पुढे जात अखेर मंगळाला गाठले आणि ते मंगळाच्या गुरुत्वाकर्षणक्षेत्रात येताच त्या ग्रहाभोवती फिरायला लागले. मंगळयानाच्या प्रवासात त्याने पृथ्वीभोवती आणि मंगळाभोवती घातलेल्या अनेक प्रदक्षिणांचा समावेश होत असला तरी त्याने सूर्याभोवती घातलेली अर्धप्रदक्षिणा हा या यात्रेचा मुख्य भाग असतो.\nचंद्र हा उपग्रह पृथ्वीभोवती एका लंबगोलाकृती कक्षेत फिरत असल्यामुळे तो पृथ्वीपासून सुमारे ३८४,००० किलोमीटर अंतरावर असतो. या दोघांमधील जास्तीत जास्त आणि कमीतकमी अंतरात सुमारे ४२५०० किमी एवढाच फरक असतो. पृथ्वीपासून चंद्रापर्यंतचे अंतर सुमारे ४००,००० किलोमीटर्स असे धरले तरी यानाचा प्रत्यक्ष प्रवास याच्या कित्येक पटीने जास्त झाला आणि त्यासाठी त्याला तब्बल वीस दिवस लागले.\nमंगळ ग्रह स्वतःच एका निराळ्या कक्षेमधून निराळ्या गतीने सूर्याभोवती प्रदक्षिणा करत असल्यामुळे पृथ्वी व मंगळ या दोन ग्रहांमधले अंतर रोज बदलत असते आणि दोघांमधले जास्तीत जास्त आणि कमीतकमी अंतरात फार मोठा फरक असतो. मंगळयानाच्या प्रवासात या दोन ग्रहांमधल्या अंतराला काहीच महत्व नसते. या यानाच्या उड्डाणाच्या वेळीही पृथ्वी मंगळापासून खूप दूर आणि मंगळाच्या मागे होती आणि ते यान मंगळावर पोचले तेंव्हाही ती खूप दूर पुढे निघून गेली होती. जेंव्हा हे दोन ग्रह एकमेकांपासून कमीतकमी अंतरावर आले होते त्या वेळी मंगळयान या दोघांपासून खूप दूरच होते. या यानाने कोट्यवधी किलोमीटर्सचा प्रवास करून मंगळाला गाठले आणि त्यासाठी त्याला एक वर्षाचा काळ लागला. तो सारा प्रवास त्याने सूर्याभोवती फिरण्याचा होता.\nFiled under: मंगळ, विज्ञान आणि तंत्रज्ञान |\n« जागतिक मराठी दिवस 2015 in review »\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्य�� प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nगुणवत्ता, दर्जा, स्तर, प्रत …… आणि क्वालिटी\nयंत्रे तयार करणारी यंत्रे नोव्हेंबर 11, 2021\nशाश्वत ऊर्जा ऑक्टोबर 20, 2021\nवातावरणामधील हवेचा दाब ऑक्टोबर 7, 2021\nतेथे कर माझे जुळती – भाग १९ – माझ्या आत्या सप्टेंबर 27, 2021\nओझोन आणि हीलियम सप्टेंबर 16, 2021\nप्लॅस्टिक – ब्रह्मराक्षस की बागुलबोवा \nगॅलीलिओ आणि विज्ञान (सायन्स) ऑगस्ट 10, 2021\nकोपरनिकसचे संशोधन – सूर्यमालिका जुलै 29, 2021\nजुगाड पुराण जुलै 22, 2021\nएक धामधुमीचा दिवस (११ जुलै २००६) जुलै 11, 2021\nप्राचीन काळातील भारताची विज्ञानामधील प्रगति जून 29, 2021\nपरतलो मातृभूमीला मे 31, 2021\nइंद्र देवा रे देवा …. मे 25, 2021\nभगवान श्रीपरशुराम मे 14, 2021\nशून्याचा शोध मे 10, 2021\nपुण्याचा स्वाइनफ्ल्यू २००९ एप्रिल 14, 2021\nसिंहगड आणि मी एप्रिल 8, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.popxo.com/article/wedding-shopping-in-thane-in-marathi/", "date_download": "2021-12-05T09:16:25Z", "digest": "sha1:PBP5A35VVLRN57EAW3FVV2BNT36CZVZP", "length": 28945, "nlines": 87, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "Wedding Shopping In Thane In Marathi - Best Shops To Buy Bridal Wear (लग्नाची खरेदी ) & Best Restaurants In Marathi", "raw_content": "\nलग्नाच्या साड्यांसाठी ठाण्यामधील ‘या’ ठिकाणांना नक्की भेट द्या (Wedding Shopping In Thane)\nलग्नात नवरा नवरीची पसंती झाली की, सर्वात मोठी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे लग्नाच्या साड्या घेणं. साड्या आपल्याला हव्या तशा हव्या त्या ठिकाणी घेणं हे सर्वात मोठं टास्क सध्या असतं. मुंबईमध्ये दादर, हिंदमाता, मनिष मार्केट, घाटकोपर अशा अनेक ठिकाणी साड्यांची विविध दुकानं आहेत जिथे साड्या घेता येतात. पण ठाण्यावरून बरेचदा याठिकाणी केवळ साड्यांची खरेदी करण्यासाठी येणं बऱ्याच जणांना झेपत नाही. अशा लोकांसाठी ठाण्यामध्येही खूपच चांगले आणि तुमच्या खिशाला परवडतील असे पर्याय आहेत. आम्ही तुम्हाला ठाण्यात लग्नांच्या साड्यांसाठी कुठे खरेदी करायची हे सांगणार आहोत. त्यामुळे तुम्हाला खरेदी करणं सोपं होईल. खरं तर ठाणे हे मुंबईचा भाग नसलं तरी मुंबईपासून केवळ पाऊण तासावर असणारा ठाणे जिल्हा हा खूपच मोठा आहे. ठाण्यामध्ये अगदी हजारो दुकानं आहेत जिथे तुम्ही खरेदी करू शकता. पण काही दुकानं अशीही आहेत, जिथे तुम्हाला तुमच्या लग्नासाठी काही वेगळ्या साड्या हव्या असतील तर तुम्ही या ठिकाणांहून त्याची खरेदी करा. जाणून घेऊया कोणती आहेत ही दुकानं आणि काय आहेत यांची वैशिष्ट्य पण त्याआधी ��ाही महत्त्वाच्या गोष्टीही गरजेच्या आहेत.\nलग्नाची शॉपिंग कधी सुरू करावी \nलग्नाची खरेदी करताना काय काळजी घ्यावी \nलग्नाच्या कपड्यांची खरेदी करण्यासाठी ठाण्यातील प्रसिद्ध ठिकाणं (Famous Wedding Shops In Thane)\nशॉपिंग करताना नक्की खायचं कुठे\nलग्नाची शॉपिंग कधी सुरू करावी \nलग्नाची तारीख ठरल्यावर लवकरात लवकर लग्नाची शॉपिंग सुरू केली तर नंतर धावपळ होत नाही. कारण लग्नाच्या इतर तयारीच्या गडबडीत नंतर तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी मिळवण्यासाठी वेळ काढणं शक्य होत नाही. वधू आणि वराची खरेदी ही लग्नातील सर्वात महत्त्वाची खरेदी असते. यासाठीच लग्नाच्या आधी कमीत कमी चार ते पाच महिने खरेदी करण्यास सुरूवात करा. मात्र फार आधीदेखील खरेदी करू नका कारण फॅशनचा ट्रेंड सतत बदलत असतो. त्यामुळे तुमच्या लग्नादरम्यान कोणता ट्रेंड आहे याचा विचार करा.\nवाचा – नागपूरात लग्नाची शॉपिंग करताय मग ‘या’ ठिकाणांना जरूर भेट द्या\nलग्नाची खरेदी करताना काय काळजी घ्यावी \nलग्नाची खरेदी करण्यापूर्वी त्याचे व्यवस्थित नियोजन करा. कारण तुमचा लग्नसोहळा कसा आणि किती दिवस असेल, कोणकोणत्या विधींना तुम्ही कोणता पेहराव करणार, लग्नात द्यायच्या भेटवस्तू काय असतील, इतर वस्तू आणि दागदागिने, हनिमुनसाठी खरेदी या गोष्टींचा व्यवस्थित लेखाजोखा तयार करा. एका वहीत त्याची नीट नोंद करा. ज्यामुळे तुम्हाला कोणती खरेदी कुठे,कधी करायची आणि खरेदीचं बजेट ठरवणं सोपं जाईल.\nलग्नाच्या कपड्यांची खरेदी करण्यासाठी ठाण्यातील प्रसिद्ध ठिकाणं (Famous Wedding Shops In Thane)\nआता पाहूया आपण ठाण्यामध्ये अशी कोणती दुकानं आहेत, जिथे आपल्याला लग्नाच्या साड्यांची चांगली खरेदी करता येईल\nकलामंदिर हे खरं तर साड्यांचं माहेरघर असं म्हटलं जातं. विविध रंगाच्या आणि विविध पद्धतीच्या साड्या तुम्हाला याठिकाणी मिळतात. लग्नाच्या साड्या म्हटलं की, प्रत्येकाला आपल्या लग्नात काहीतरी विविधता आणि वेगळेपणा हवा असतो. कलामंदिरमध्ये हा वेगळेपणा तुम्हाला नक्कीच मिळतो. आता केवळ साड्याच नाही तर लग्नामध्ये विविध तऱ्हेच्या लेहंग्याचीदेखील फॅशन आली आहे. इथे आता याचीदेखील खरेदी तुम्हाला करता येते. कलामंदिर हे पारंपरिकता आणि आधुनिकता याच्या मिश्रणासाठी प्रसिद्ध आहे. रंगसंगती आणि तुमच्या चेहऱ्याला नक्की काय चांगलं दिसेल हे तुम्हाला इथून नक्की मिळू शकतं. गढवाल सिल्क आणि कांजिवरम सिल्क साड्या ही इथली स्पेशालिटी आहे.\nतसेच वधू विवाह बॅग बद्दल वाचा\nदुकानाचा पत्ता – गोखले रोड, आईस फॅक्टरीच्या समोर, नौपाडा, ठाणे पश्चिम, ठाणे – 400602\nकलानिकेतनच्या अनेक ठिकाणी तुम्हाला शाखा मिळतील. त्यापैकी एक शाखा ठाण्यालाही आहे. कला निकेतनचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे इथे तुम्हाला सर्व प्रकारच्या साड्या मिळतात. अगदी लग्नाच्या साड्यांपासून ते मानपानाच्या साड्यांपर्यंत सर्व खरेदी तुम्ही या एकाच दुकानामध्ये करू शकता. नवरीच्या पारंपरिक साड्यांसाठी हे कलानिकेतन प्रसिद्ध आहे. तुम्हाला जर लग्नसाठी भरजरी साड्या घ्यायच्या असतील तर कलानिकेतनसारखा दुसरा पर्याय नाही. या ठिकाणी तुम्हाला चांगल्या भरजरी साड्या मिळतील. शिवाय भरजरी लेहंगेदेखील मिळतील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कला निकेतनच्या विविध शाखा पसरलेल्या आहेत.\nदुकानाचा पत्ता – चेंदणी नाका, स्टेशन रोड, ठाणे पश्चिम, ठाणे – 400601\nलग्नासाठी लागणारं साड्यांचं एक्स्क्लुझिव्ह कलेक्शन तुम्हाला या ठिकाणी मिळेल. पटेल साडी प्रा. लि. मध्ये तुम्हाला तुमच्या पसंतीने साड्या निवडता येतात. कारण इतर ठिकाणी मिळणाऱ्या साड्यांपेक्षा या ठिकाणी तुम्हाला वेगळ्या प्रकारांमधील साड्या मिळतात. लग्नासाठी नेहमीच आपण वेगळ्या व्हरायटी शोधत असतो. इथे येऊन नक्कीच तुमचा तो शोध संपू शकतो. विविध प्रकारच्या वेगळ्या साड्यांचं कलेक्शन तुम्हाला इथे मिळेल. ठाण्याला स्टेशन रोडलाच हे दुकान असल्यामुळे तुम्हाला जास्त प्रवासही करावा लागत नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे वाजवी दरांमध्ये इथे साड्या मिळतात. अव्वाच्या सव्वा भाव इथे लावले जात नाहीत. लग्नाच्या वेळी अशी परवडणारी दुकानंच जास्त महत्त्वाची असतात.\nदुकानाचा पत्ता – स्टेशन रोड, ठाणे पश्चिम, ठाणे – 400601\nवाचा – डेस्टिनेशन वेडिंगसाठी महाराष्ट्रातील ही ’10’ ठिकाणं आहेत परफेक्ट\nनवरीसाठी सुटेबल आणि स्टायलिश साड्या आणि लेहंगा हवा असल्यास, इथे भेट द्यावी. काही मुलींना तयार लेहंगा फिट बसत नाहीत. त्यामुळे त्यांना शिऊन घ्यावा लागतो. शिऊन घेण्यासाठी हे दुकान परफेक्ट आहे. शिवाय इथे असणाऱ्या वेगवेगळ्या व्हरायटी तुम्हाला कलेक्शनच्या प्रेमात पाडतात. साड्यांबरोबर तुम्हाला हल्ली वेगळे ब्लाऊज डिझाईन असतात. तेदेखील तुम्हाला याठ��काणी मिळतात. इथलं साडी आणि लेहंग्याचं कलेक्शन हे तुम्हाला प्रेमात पाडणारं आहे. त्यामुळे नक्की हे घेऊ की ते घेऊ अशी परिस्थिती बऱ्याच वेळा होते. पण लग्नासाठी खरेदी करण्यासाठी हा चांगला पर्याय आहे.\nदुकानाचा पत्ता – शॉप एस 18, कोरम मॉल, मंगल पांडे रोड, जे. के. ग्राम, ठाणे – 400606\nसाडीपेक्षाही हल्ली सर्वात पहिला प्रश्न उभा राहतो तो फॅशनेबल आणि स्टायलिश ब्लाऊज कुठे शिऊन मिळेल. साड्यांसाठी सावी सारीज प्रसिद्ध आहेच. पण तुम्हाला त्या साडीवर हवा तसा ब्लाऊज इथे शिऊन मिळतो. त्यामुळे इतर ठिकाणी शोधत फिरायची गरज भासत नाही. तुम्हाला एकाच ठिकाणी दोन कामं करून घेता येतात. स्टायलिश आणि फॅशनेबल साड्यांसाठी हे ठिकाणी प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला हवा तसा लेहंगाही लग्नासाठी इथे मिळतो. लग्नाची खरेदी म्हटली की, डोक्यामध्ये खूप कल्पना आणि विविध गोष्टी असतात. त्यामुळे तुमच्या कल्पना इथे तुम्ही अस्तित्वात आणू शकता.\nदुकानाचा पत्ता – दुकान क्र. 2, विनायक सदन, गोखले रोड, केंब्रिजच्या समोर, नौपाडा, ठाणे पश्चिम, ठाणे – 400602\nकॉटन, शिफॉन अशा साड्यांसाठी जितकं सोच हे दुकान प्रसिद्ध आहे. तितकंच लग्नाच्या साड्यांसाठीही हे दुकान प्रसिद्ध आहे. बऱ्याचदा आपण लग्नासाठी काय नेसणार हे आपल्या डोक्यात पक्कं असतं. पण कितीही दुकानांमध्ये फिरलं तरी आपल्याला हवं तसं आपल्याला मिळत नसतं. पण सोचमध्ये हीच खासियत आहे की, तुम्ही विचार केल्याप्रमाणे डिझाईन्स आणि साड्या तुम्हाला मिळतात. इथे अक्षरशः साड्यांचा खजिना आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. नावाप्रमाणेच ‘सोच’ हे साड्यांसाठी अप्रतिम ठिकाण आहे. अनेक व्हरायटी असल्यामुळे तुम्हाला हवं तसं कलेक्शन तुम्हाला इथे मिळतं.\nदुकानाचा पत्ता – विवियाना मॉल, FF – 36, 1 ला मजला, पोखरण रोड क्र. 2, सुभाष नगर, ज्युपिटर रूग्णालयाच्या पुढे, ठाणे पश्चिम, ठाणे – 400610\nलग्नाच्या साड्यांसाठी ठाणे स्टेशनपासून जवळ असणारं हे दुकान तुम्हाला नक्कीच आकर्षित करतं. या ठिकाणी विविध व्हरायटीच्या साड्या तर मिळतातच. पण वधूसाठी लागणाऱ्या भरजरी साड्यांची यांची रेंज खूपच वेगळी आणि चांगली आहे. ट्रेंडनुसार डिझाईनर साडी, वर आणि वधूचे कपडे, मेन्स वेअर खरेदी करू शकता.\nदुकानाचा पत्ता – दुकान क्र. 26, इमराल्ड प्लाझा, लोकपुरम कॉम्प्लेक्सच्या समोर, ब्लॉक – 3, पोखरण रोड, ठाणे पश्चिम, ठाणे – 400601\nवाचा – लग्नासाठी शॉपिंग करताय, मग या ‘15’ गोष्टी जरूर लक्षात ठेवा\nरूपम हे नाव साड्यांसाठी प्रसिद्ध आहे. या दुकानाच्या अनेक शाखा आहेत. त्यापैकी एक शाखा ठाण्यातही आहे. रूपममध्ये सर्व प्रकारच्या साड्या मिळतात. तसेच इथल्या साड्या हे शोरूम जरी मोठं दिसत असलं तरीही वाजवी दरात मिळतात. हेच याचं वैशिष्ट्य आहे. सिल्क, एथनिक, कॉटनचे पारंपरिक कपडे या ठिकाणी मिळतात. तसंच आता डिझाईनर साड्यांना खूपच मागणी आली असली तरीही आपली पारंपरिकता जपत विविध साड्या याठिकाणी तुम्हाला मिळतात.\nदुकानाचा पत्ता – 4, खुशबू अपार्टमेंट, लोकमान्य नगर, ठाणे पश्चिम, ठाणे – 400601\nकेवळ वधूचेच नाही तर वराचे कपडेही तुम्हाला याठिकाणी खरेदी करता येतील. काही वर्षांमध्येच शॉपर्स स्टॉपने आपलं एक नाव कमावलं आहे. ठाण्यातही याची एक शाखा आहे. जी तुम्हाला विवियाना मॉलमध्ये सापडेल. इतकंच नाही तर तुम्ही लग्नासाठी घेत असलेल्या साड्या आणि लेहंग्यावर लागणाऱ्या सर्व गोष्टीही तुम्हाला या एकाच ठिकाणी मिळतील. अगदी त्यावरील डिझाईनर दागिने ते मॅचिंग चप्पल्स या सगळ्या गोष्टी तुम्हाला याठिकाणी सहज मिळतील. इतर ठिकाणांपेक्षा कदाचित तुम्हाला इथली किंमत जास्त वाटण्याची शक्यता आहे. पण थोडे जास्त पैसे मोजलेत तर तुम्हाला अतिशय चांगल्या गोष्टी इथे मिळतील.\nदुकानाचा पत्ता – GF-11, विवियाना मॉल, पाचपाखाडी, ज्युपिटर हॉस्पिटलच्या पुढे, पूर्वगती महामार्ग, ठाणे – 400606\nलग्नासाठी लागणाऱ्या साड्या निवडणं खरं तर कठीण काम. पण त्याहीपेक्षा दुकान निवडणं हे कठीण काम आहे. पण एकाच ठिकाणी तुम्हाला हव्या तशा साड्या मिळणार असतील तर तुमच्या डोक्यावरील ताण नक्कीच कमी होतो. रूपाली सेशन शॉपमध्ये तुम्हाला हव्या तशा लग्नाच्या साड्या आणि लेहंगा मिळतात. त्यामुळे तुम्ही तुम्हाला हवं त्याप्रमाणे इथे खरेदी करू शकता.\nदुकानाचा पत्ता – दुकान क्र. 1, दादा पाटीलवाडी, नौपाडा रोड, गोखले रोड, ठाणे पश्चिम, ठाणे – 400601\nशॉपिंग करताना नक्की खायचं कुठे\nलग्नाच्या साड्यांची खरेदी म्हटलं की, पूर्ण दिवस तुमचा यामध्ये जातो. पण याचा अर्थ असा नाही की, तुम्हाला भूक लागत नाही. खरेदी करून करून इतकं थकायला होतं की, दुप्पट भूक लागते. अशावेळी ठाण्यामध्ये खाण्यासाठी नक्की चांगली आणि वेगळी ठिकाणं कोणती आहेत, हेदेखील आम्ही तुम्हाला सांगतो –\nठाण्याला आल्यानंतर मामलेदार मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही काहीच केलं नाही. ठाण्यातील मामलेदार मिसळ ही अतिशय चविष्ट मिसळ आहे. ही मिसळ खूपच प्रसिद्ध आहे. थकल्यानंतर ही झणझणीत मिसळ खाल तर तुमचा सगळा थकवा नाहीसा होईल. मिसळीची चव तशीच तोंडावर ठेऊन पुन्हा नव्याने खरेदी करायला तुम्हाला नक्कीच उत्साह येईल.\nवडापाव हा तर शॉपिंग करताना खाण्याचा ‘मस्ट हॅव’ पदार्थ आहे. ठाण्यातील कुंजविहार वडापाव अतिशय प्रसिद्ध आहे. नेहमीच्या पावापेक्षा इथल्या वडापावचा आकार मोठा असतो. एक वडापाव खाऊनच तुमचं पोट आणि मन दोन्ही भरतं. खरेदी करून करून लागलेली भूक इथल्या वडापावाने नक्कीच शमते\nफडतरे मिसळ केंद्रदेखील इथे प्रसिद्ध आहे. कायमस्वरूपी तुम्हाला या केंद्रावर गर्दी दिसते. कारण इथल्या मिसळीची चव. या चवीसाठी तुम्ही कितीही वेळ उभं राहायला तयार होता. खरेदी करून प्रचंड भूक लागली असेल तर या फडतरे मिसळ केंद्राला नक्की भेट द्या. इथल्या मिसळीच्या चवीने तुमचा थकवा निघून जाईल.\nतुम्हाला जर पूर्ण जेवायचं नसेल आणि संध्याकाळचा स्नॅक्स पण अगदी चविष्ट स्नॅक्स हवं असल्यास, प्रशांत कॉर्नरला नक्की भेट द्या. समोसा आणि अन्य फरसाण गोष्टी तुम्हाला इथे खूपच चांगल्या मिळतात. याशिवाय तुम्हाला जर बंगाली मिठाई आणि अन्य मिठाईचाही स्वाद घ्यायचा असल्यास, प्रशांत कॉर्नरशिवाय दुसरा पर्याय नाही.\nतुम्हाला खरेदी केल्यानंतर खूपच भूक लागली असेल आणि पूर्ण जेवण्याची इच्छा असेल तर बार्बेक्यू नेशन हा चांगला पर्याय तुमच्याजवळ आहे. पोटभर जेवून तुम्ही तुमची भूक शमवू शकता आणि पुन्हा खरेदीसाठी एक नवा उत्साह घेऊन इथून बाहेर पडू शकता.\nफोटो सौजन्य – Instagram", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/hydroxychloroquine-drugs/", "date_download": "2021-12-05T08:16:15Z", "digest": "sha1:RO7RNSPECJUBKTJODEH23J2XOQV56HYK", "length": 9279, "nlines": 149, "source_domain": "policenama.com", "title": "hydroxychloroquine drugs Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n 45 वर्षाच्या महिलेवर जीव जडला म्हणून केलं तिच्या पोरीशी…\nPune Crime | पुण्याच्या आंबेगावातील खून प्रकरणातील ‘फरारी’ बीडमधून अटकेत;…\nACP Gajanan Tompe | पुण्यातील कोथरूड विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त गजानन टोम्पे यांची…\nअमेरिकेनं काही दिवसांतच बदलली भूमिका व्हाइट हाऊसनं ट्विटरवर मोदींना केलं ‘अनफॉलो’\nनवी दिल्ली, वृत्तसंस��था : कोरोना विषाणूच्या आपत्तीच्या वेळी जेव्हा अमेरिकेला हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषधाची मदत हवी होती तेव्हा भारताने पुढे जाऊन मदत केली. काही दिवसांनंतर व्हाइट हाऊसने सोशल मीडियावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भारताच्या सहा…\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला इशारा, म्हणाले – ‘तुम्ही मदत केली तर ठीक,…\nपोलीसनामा ऑनलाइन - कोरोनाच्या महामारीविरुद्ध लढण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताकडे मदत मागितली आहे. यावेळी त्यांनी धमकीवजा इशाराही दिला आहे. त्यांनी पुन्हा भारताकडे हायड्रोक्सीक्लोरोक्वाईन औषधाचा…\nRaveena Tondon | रवीना टंडनचा धक्कादायक खुलासा, म्हणाली…\nNikki Tamboli | निक्की तांबोळीनं ‘पारदर्शक ब्रा’ आणि…\nSapna Chaudhary | सपना चौधरीच्या ‘या’ गाण्याने…\nMalaika Arora | मलाईकानं ‘स्पोर्टस् ब्रा’मध्ये काढला मिरर…\nPune Crime | पुण्यात बाजीराव रोडवर ज्येष्ठ नागरिकाला…\n 45 वर्षाच्या महिलेवर जीव जडला…\nNawab Malik | नवाब मलिकांचा खळबळजनक दावा; म्हणाले –…\nPimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात…\n 45 वर्षाच्या महिलेवर जीव जडला…\nInvestment Tips | करोडपती बनण्याचे अचूक 4 मंत्र,…\nIncome Tax Return File | 31 डिसेंबरपूर्वी उरकून घ्या…\nPune Crime | पुण्याच्या आंबेगावातील खून प्रकरणातील…\nACP Narayan Shiragavkar | सहाय्यक पोलिस आयुक्त नारायण…\nACP Gajanan Tompe | पुण्यातील कोथरूड विभागाचे सहाय्यक पोलिस…\nPune ACP Transfers | पुण्यातील 6 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या…\nLink PAN to LIC Policies | LIC ने आपल्या ग्राहकांसाठी आणली…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n 45 वर्षाच्या महिलेवर जीव जडला म्हणून केलं तिच्या…\nVicky Katrina Wedding | कतरीना कैफच्या घराबाहेर स्पाॅट झाला विकी कौशल;…\nPimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात…\nPune Crime | PMPML बसमध्ये प्रवाशांचे मोबाईल चोरणारा परराज्यातील सराईत…\nVijay Wadettiwar | ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात नव्याने…\nMultibagger Stock | 1 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या ‘या’ स्टॉकने बदलले गुंतवणुकदारांचे नशीब, 1 लाख झाले रू.…\nOmicron Covid Variant | 5 वर्षांपेक्षा लहान मुलांना टार्गेट करतोय ‘ओमिक्रॉन व्हेरिएंट’; डॉक्‍टरांचा दावा\nPune Crime | पुण्याच्या आंबेगावात��ल खून प्रकरणातील ‘फरारी’ बीडमधून अटकेत; व्याजाचे पैसे न दिल्याने केला होता…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.newsdanka.com/business/wada-kolam-got-geographical-identification-tag/32671/", "date_download": "2021-12-05T07:10:53Z", "digest": "sha1:PB5ZZPX2YEZKQ4K35XVJJYG7S4TX2QD7", "length": 10255, "nlines": 134, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Wada Kolam Got Geographical Identification Tag", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरअर्थजगत... म्हणून वाडा कोलमची अस्सल चव राहणार टिकून\n… म्हणून वाडा कोलमची अस्सल चव राहणार टिकून\nव्हायला हवी पवारांच्या जातवादी राजकारणाची चर्चा\nजावेद अख्तर हा कुंपणावरचा कावळा\nआझाद मैदानात रडत होती मराठी अस्मिता…\nपालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात कोलम जातीच्या भाताची लागवड गेले कित्येक वर्षांपासून केली जात आहे. ‘वाडा कोलम’ या तांदळाला त्याच्या चवीमुळे आणि विविध गुणांमुळे राज्यातच नव्हे तर परदेशातही मोठी मागणी असते. ‘वाडा कोलम’ ला अखेर कित्येक वर्षांच्या पाठपुराव्यांनंतर या वाणाला भौगोलिक मानांकन (जीआय) प्राप्त झाले आहे. या मानांकनामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.\n‘वाडा कोलम’ हा अत्यंत सुगंधी, मुलायम, चवीला अत्यंत रुचकर आणि पचनाला हलका असल्याने या तांदळाला मोठी मागणी आहे. या भाताचे उत्पन्न तुलनेने कमी असल्यामुळे नफेखोरांनी ‘वाडा कोलम’ या नावाने बनावट तांदूळ बाजारात आणून ग्राहकांची फसवणूक सुरू केली आहे. मात्र आता भौगोलिक मानांकन प्राप्त झाल्यामुळे तांदळाची मुख्य चव टिकून राहणार आहे.\nदुबई एक्प्सोमध्ये ‘मुक्त, संधी आणि वाढ’ ही भारताची थीम\n“बापूंचे जीवन प्रत्येक पिढीसाठी मार्गदर्शक” – पंतप्रधान मोदी\nराम मंदिर ठरतंय ‘दुबई एक्सपो’ चा आकर्षण बिंदू\nयोगींनी कंगनाला दिली खास भेट भेट पाहून कंगना म्हणाली…\nपालघर जिल्ह्याच्या वाडा तालुक्यातील शेतकरी हे भात शेतीवर अवलंबून आहेत. येथील वाडा कोलमला भौगोलिक मानांकन मिळावे यासाठी येथील वाडा उत्पादक शेतकरी संस्था गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न करत होती. अखेर बुधवारी (२९ सप्टेंबर) केंद्राकडून तत्वतः मानांकन देण्यासाठी मौखिक स्वीकृती देण्यात आली आहे.\n‘वाडा कोलम’च्या नावाने दुय्यम दर्जाचा तांदूळ विकला जात असल्याने वाडा येथील तांदळाचे उत्पन्न कमी झाले होते. वाडा कोलम व बहुउद्देशीय शेती उत्पादक ���हकारी संस्था मर्यादित या संस्थेच्या वतीने ग्रेट मिशन ग्रुप कन्सल्टन्सीच्या माध्यमातून प्रा. गणेश हिंगमिरे यांनी चेन्नई येथील भौगोलिक संकेत नोंदणी केंद्राकडे ‘वाडा कोलम’ला भौगोलिक मानांकन प्राप्त होण्यासाठी अर्ज दाखल केला होता. बुधवारी मुंबई येथील केंद्र सरकारच्या पेटंट रजिस्टर कार्यालयात मानांकन मिळण्याच्या दृष्टीने पडताळणी करण्यात आली आणि तत्वतः मान्यता देण्यात आली.\nपूर्वीचा लेख“बापूंचे जीवन प्रत्येक पिढीसाठी मार्गदर्शक” – पंतप्रधान मोदी\nआणि मागील लेखशहरांमधील कचऱ्याचे डोंगर नष्ट करणार\nदहशतवादी समजून गोळीबार, ११ मजूर ठार\nभारतीय लष्करी अधिकारी पाकिस्तानी हॅकर्सचे लक्ष्य\nराज्यात सापडला ओमिक्रोनचा पहिला रुग्ण\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nदहशतवादी समजून गोळीबार, ११ मजूर ठार\nभारतीय लष्करी अधिकारी पाकिस्तानी हॅकर्सचे लक्ष्य\nराज्यात सापडला ओमिक्रोनचा पहिला रुग्ण\nराममंदिर आंदोलनामुळे देशाचे भाग्य बदलले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagirikhabardar.com/archives/6975", "date_download": "2021-12-05T09:07:20Z", "digest": "sha1:6FQEDFI6NMX5WQU3CHW5TJDWQEEEBX4Q", "length": 8356, "nlines": 124, "source_domain": "ratnagirikhabardar.com", "title": "गळ्यातील साखळ्या ओढणाऱ्या चोरट्यांना जेरबंद करण्याचे पोलिसांपुढे आव्हान, शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा सुरु आहे काय? | रत्नागिरी खबरदार", "raw_content": "\nHome रत्नागिरी गळ्यातील साखळ्या ओढणाऱ्या चोरट्यांना जेरबंद करण्याचे पोलिसांपुढे आव्हान, शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा सुरु...\nगळ्यातील साखळ्या ओढणाऱ्या चोरट्यांना जेरबंद करण्याचे पोलिसांपुढे आव्हान, शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा सुरु आहे काय\nरत्नागिरीत महिलांच्या गळ्यातील साखळ्या ओढून दुचाकीवरून धूम ठोकणाऱ्या घटनांत पुन्हा एकदा वाढ होऊ लागली आहे. काही वर्षांपूर्वी देखील अशाच चोरीच्या घटनांनी पोलिसांना हैराण केले होते. आता थोड्याच दिवसांत संक्रात येईल व हळदीकुंकू समारंभ सुरु होतील. या निमित्ताने महिला दागिने घालून बाहेर पडतात. हीच वेळ साधून चोरते सक्रीय होतात. कालच शहरातील साळवी स्टॉप येथे सकाळी वृद्ध दाम्पत्याच्या मागून जाऊन ८५ हज्राराचे मंगळसूत्र हिसकावण्याची घटना घटना घडली. चार दिवसांपूर्वी आरोग्य मंदिर येथे अशीच एक घटना घडली. हा चोरटा रत्नागिरीत यापूर्वी बघितला आहे असे या महिलेचे म्हणणे आहे. या संशयिताचे रेखाचित्र देखील काढण्यात आले आहे. शहरात लावण्यात आलेले कॅमेरे या चोरीच्या घटनांचा उलगडा होण्यासाठी उपयोगी पडतील का असा प्रश्न आता निर्माण झाला आहे\nPrevious articleतलवारीचा धाक दाखवत सोने व्यापाऱ्याकडून मागितली २५ लाखांची खंडणी\nNext articleसेनेचे माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांचा राष्ट्रवादीत प्रवेश\nजिल्ह्यात आज 5 नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद\nभोस्ते शिवसेना विभागप्रमुखपदी युवराज गुजर यांची निवड\nसुकिवली प्राथमिक शाळेत मनसेतर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप\nसाताऱ्यात दुबार पेरणीचे संकट टळले\nराजापुरातील पासपोर्ट कार्यालय पुन्हा सुरु\nकोरोनानंतर भारतीय अर्थव्यवस्था वेगाने सुधारतेय : अर्थमंत्री निर्मला सीतारमण\nराजापूरच्या धुतपापेश्वर मंदिराचा प्राचीन मंदिर संवर्धन आराखड्यात समावेश\nरत्नागिरीतील सेक्स रॅकेट प्रकरण: तपास सुरूच ठेवण्याचे पोलीस अधीक्षकांचे आदेश\nभाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांची प्रकृती खालावली\nसार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या होम क्वॉरंटाइनविरुद्ध गुन्हा दाखल\nजिल्ह्यात कोरोना टेस्टिंग लॅब सुरू करावी : आ. राजन साळवी\nजिल्ह्यात आज 5 नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद\nज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे निधन\nभोस्ते शिवसेना विभागप्रमुखपदी युवराज गुजर यांची निवड\nकोकण रेल्वे मधील प्लास्टिक मिश्रित वड्याने दोन वर्षाच्या मुलाची प्रकृती बिघडली\nदुचाकीसह दाम्पत्य कोसळले नदीत\nझाकण उघडे असल्याने महिला पडली गटारात\nबीजेपी नगरसेवक आणि नगरपालिकेच्या कारभारावर आता ठेवण्यात येणार वॉच\nजिल्ह्यात हृदयविकाराच्या रुग्णांत वाढ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/topics/television/videos/", "date_download": "2021-12-05T07:22:00Z", "digest": "sha1:TG4MUAT7GOO2FHUEXPJPMN3E6TK5SLOU", "length": 11923, "nlines": 144, "source_domain": "www.lokmat.com", "title": "टेलिव्हिजन व्हिडिओ | Latest Television Popular & Viral Videos | Video Gallery of Television at Lokmat.com", "raw_content": "\nरविवार ५ डिसेंबर २०२१\nकोरोना वायरस बातम्याभारत विरुद्ध न्यूझीलंडलोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्डसओम��यक्रॉनममता बॅनर्जीकंगना राणौतबीसीसीआयलोकमत डिजीटल इन्फ्लूअन्सर ॲवॉर्ड २०२१नवाब मलिक बिग बॉस मराठी\n12:22 PM जम्मू-काश्मीर: गुलमर्गमध्ये मोठी हिमवृष्टी; संपूर्ण परिसरात बर्फाची चादर\n12:01 PMट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील टीम इंडियाच्या कामगिरीवर सौरव गांगुलीचं परखड मत; म्हणाला, ४-५ वर्षांत...\n11:40 AM देशात ओमायक्रॉनचा पाचवा रुग्ण आढळला; टांझानियाहून दिल्लीत परतलेल्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह\n11:29 AMIND vs NZ, 2nd Test Live Updates : दहा विकेट्स घेणाऱ्या एजाझ पटेलचं अभिनंदन करण्यासाठी राहुल द्रविड, विराट कोहली पोहोचले किवी ड्रेसिंग रुममध्ये\n11:22 AM देशातील ५० टक्के नागरिकांचं लसीकरण पूर्ण; केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांची माहिती\n10:49 AMसारा तेंडुलकरची Date Night, फोटो झाले व्हायरल; जाणून घ्या कोण आहे तिच्यासोबत\n10:14 AMT10 League Final : ६,६,६,६,६,६,६...; आंद्रे रसेलची चौकार-षटकारांची आतषबाजी, १६ चेंडूंत कुटल्या ७८ धावा\n10:10 AM जळगाव : जुन्या वादातून पवन मुकुंदा सोनवणे (२५, रा. आदीत्य चौक, रामेश्वर काॅलनी) या तरुणाचा खून झाला आहे. रात्री ११ वाजता त्याच्यावर चाकू हल्ला झाला होता. आज सकाळी त्याची प्राणज्योत मालवली.\n10:05 AM मयांक अग्रवालचे अर्धशतक, चेतेश्वर पुजारासह पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी, भारताकडे ३६३ धावांची आघाडी\n09:59 AMममता बॅनर्जींनी आदित्य ठाकरेंकडे केली 'ही' मागणी; राऊतांनी सांगितला भेटीदरम्यानचा किस्सा\n09:48 AM नाशिक- बेमोसमी पावसानंतर नाशिक मध्ये नंतर हळूहळू थंडी वाढू लागली असून आज सकाळी अवघे नाशिक शहर धुक्यात हरवले होते. सकाळी धुक्यामुळे गोदकाठ आणि रस्तेही हरवले होते. आज सकाळी 17.9 अंश सेल्सिअस अशा किमान तापमानाची नोंद झाली.\n09:19 AMनवा पक्ष स्थापन करणार का गुलाम नबी आझाद म्हणाले, \"राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही\"\n11:15 PM'खुशाल कारवाई करा, काळजी करू नका', अमित शहांचे आयपीएस अधिकाऱ्यांना आदेश\n11:00 PM हुबळीतील आयुर्वेदिक कॉलेजचे दोन विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह. त्यांनी अयोध्या, दिल्ली आणि अन्य ठिकाणांहून प्रवास केलेला.\n10:37 PM38 देशांत पसरला, एकाही मृत्यूची नोंद नाही; ओमायक्रॉनवर WHO चा मोठा दिलासा\nलोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्डस\nलोकमत डिजीटल इन्फ्लूअन्सर ॲवॉर्ड २०२१\nराष्ट्रीय :TRP Scam : Rajiv Bajaj यांनी TRP घोटाळ्यामुळे घेतला 'हा' निर्णय | India News\nक्राइम :TVचॅनेल्सचे Fake TRPचे रॅकेट उध्द्वस्त | Arnab Goswamiना Arrest होणार\nमनोरंजन :अभिजित बिचकुले आणि सुरेखा पुणेकर यांच्यात पुन्हा एकदा रंगणार शाब्दिक खडाजंगी\nमनोरंजन :#WomensEqualityDay च्या निमित्ताने आदिती सारंगधर यांच्याशी केलेली खास बातचीत\nWomensEqualityDay च्या निमित्ताने आदिती सारंगधर यांच्याशी केलेली खास बातचीत ...\nमनोरंजन :Make Up To Pack Up : अभिनेत्री श्वेता मेंहेंदळेचा ताबा सुटला, जाणून घ्या का भडकली ही अभिनेत्री\nMake Up To Pack Up : अभिनेत्री श्वेता मेंहेंदळेचा ताबा सुटला, जाणून घ्या का भडकली ही अभिनेत्री ... ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nCoronaVirus News: ओमायक्रॉनचा धोका वाढला असताना मोठा दिलासा; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली पॉझिटिव्ह बातमी\nNagaland Firing : नागालँडमध्ये हिंसाचार, गोळीबारात ११ जणांचा मृत्यू; गावकऱ्यांनी सुरक्षा दलाच्या गाड्या जाळल्या\nदिल्लीत आढळला ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण, महाराष्ट्रासह विविध राज्यात 5 जणांना लागण\n जानेवारीत कोरोनाची तिसरी लाट येणार; दिवसाला दीड लाख संक्रमित\nCoronaVirus News: ओमायक्रॉनमुळे देशात कोरोनाची तिसरी लाट; पुढील ८ आठवडे देशासाठी अत्यंत महत्त्वाचे\nट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील टीम इंडियाच्या कामगिरीवर सौरव गांगुलीचं परखड मत; म्हणाला, ४-५ वर्षांत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/nagpur/book-maisaheb-savita-bhimrao-ambedkar-ysh-95-2674667/", "date_download": "2021-12-05T08:19:58Z", "digest": "sha1:LUQBXY6A7XJ5FD3JAJ5PLOBABW6FBBYI", "length": 14778, "nlines": 212, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Book Maisaheb Savita Bhimrao Ambedkar ysh 95 | ‘माईसाहेब सविता भीमराव आंबेडकर’ पुस्तकाचे प्रकाशन", "raw_content": "रविवार, ५ डिसेंबर, २०२१\n‘माईसाहेब सविता भीमराव आंबेडकर’ पुस्तकाचे प्रकाशन\n‘माईसाहेब सविता भीमराव आंबेडकर’ पुस्तकाचे प्रकाशन\nमहामानवाच्या जीवनचरित्रांचे आणि त्यांच्या साहित्याचे र्सवकष आणि समजपूर्वक वाचन केल्यास पुढील पिढीचे योग्यपद्धतीने प्रबोधन करता येणे शक्य आहे, असे प्रतिपादन विद्रोही सांस्कृतिक चळवळ, महाराष्ट्रचे अध्यक्ष प्रसेनजीत गायकवाड यांनी केले.\nWritten By लोकसत्ता टीम\nनागपूर : महामानवाच्या जीवनचरित्रांचे आणि त्यांच्या साहित्याचे र्सवकष आणि समजपूर्वक वाचन केल्यास पुढील पिढीचे योग्यपद्धतीने प्रबोधन करता येणे शक्य आहे, असे प्रतिपादन विद्रोही सांस्कृतिक चळवळ, म��ाराष्ट्रचे अध्यक्ष प्रसेनजीत गायकवाड यांनी केले. भारतीय बौद्ध महासभेचे शहर सचिव हरिदास बेलेकर लिखित ‘मावळत्या सूर्याची सावली : माईसाहेब सविता भीमराव आंबेडकर’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाप्रसंगी ते बोलत होते. संविधान फाऊंडेशनचे अध्यक्ष व निवृत्त सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी बौद्ध महासभा विदर्भ अध्यक्ष अशोक घोटेकर, भारतीय बौद्ध महासभा शहर अध्यक्ष रमा वासनिक उपस्थित होते.\nगायकवाड म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तथागत बुद्ध तसेच इतर महामानवांच्या जीवनचरित्र व त्यांच्या साहित्याचे समजपूर्वक वाचन झाले पाहिजे. त्यामुळे अनेक गैरसमज टाळता येतील आणि महामानवांचे विचार पुढील पिढीपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचवणे शक्य होईल.\nवाघांच्या स्थलांतरात वाढ ; महाराष्ट्रातून मध्य प्रदेश, गोवा, कर्नाटकपर्यंत प्रवास; सुरक्षेचा मुद्दा गंभीर\nआदिवासी संशोधन केंद्राला सापत्न वागणूक\nदेशहितासाठी राजकीय पक्षांनी निर्णय घ्यावा ; नाना पटोले यांचे मत\nलग्नांची रखडलेली सामायिक गोष्ट ; ओमायक्रॉनमुळे नवरदेव परदेशात; विवाहाच्या दुसऱ्या मुहूर्तावरही संकट\nशारदा कबीर उपाख्य सविता भीमराव आंबेडकर या बाबासाहेबांच्या प्रति, समाजाच्याप्रति समर्पित होत्या. त्यांना समाजाने समजून न घेता विनाकारण दूषणे दिली, असे मत भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रबोधी पाटील यांनी व्यक्त केले. संचालन माधुरी सेलोकर यांनी तर आभार सोनागोते यांनी मानले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nमराठीतील सर्व नागपूर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.\nनागपूर सुधार प्रन्यासच्या विश्वस्तपदासाठी गडकरी-फडणवीस समर्थकांमध्ये चढाओढ\nVIRAL VIDEO : सुंदर एअर होस्टेसने विमानतळावरच केला डान्स; Lazy Lad गाण्यावर तिचे स्टेप्स पाहून तुम्ही म्हणाल…\n’ शुबमन गिलनं चौकार ठोकताच वानखेडेवर प्रेक्षकांनी दिल्या घोषणा; VIDEO व्हायरल\nकाँग्रेस नेत्याने युपीच्या उपमुख्यमंत्र्यांना ‘त्या’ वक्तव्यावरून सुनावले; म्हणाले, “लुंगी घालणारी प्रत्येक व्यक्ती��.”\n“इंदिरा गांधींच्या काळात ‘नाही’ म्हणण्याची मुभा होती, पण आता काँग्रेसमध्ये…”, गुलाम नबी आझाद यांचा पक्षनेतृत्वावर निशाणा\n“प्रत्येक माणसाला बजावून एकच सांगायचं…लढ”, प्रसाद ओकची पोस्ट व्हायरल\nVideo : बुलढाण्यातील वस्तीत शिरला वाघ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण\nबाबा रामदेव यांच्याकडून जाणून घ्या, ‘या’ ४ योगासनांमुळे रक्तदाब कसा नियंत्रित होईल\nनवीन अवतारात सादर होणार KTM 390 Adventure २०२२, जाणून घ्या काय आहेत खास वैशिष्ट्ये\nनागालँडमध्ये गोळीबारात १३ नागरिकांचा मृत्यू ; राहुल गांधींचा भारत सरकारला संतप्त सवाल, म्हणाले…\n“मी कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही, पण….;” कंगना रणौतचं उत्तर प्रदेश निवडणुकांबद्दल महत्वाचं विधान\nनीरज चोप्रा बनला चिमुकल्यांचा ‘भालाफेक प्रशिक्षक’; त्यावर पंतप्रधान मोदी म्हणाले, “हे पाहून…”\nपहिल्या पत्नीवर फरहान अख्तरचे होते जीवापाड प्रेम, ‘या’ अभिनेत्याच्या भावामुळे मोडला १९ वर्षांचा संसार\nPHOTOS : IPL २०२२ पूर्वी मुंबई इंडियन्सनं संघाबाहेर केलेले २० क्रिकेटपटू; ‘हे’ दोघे आहेत मराठी\nPhotos : मुंबईत गेट वे ऑफ इंडियाजवळ जगातील सर्वात मोठा राष्ट्रध्वज, १४०० किलोच्या तिरंग्याचे खास फोटो\nवाघांच्या स्थलांतरात वाढ ; महाराष्ट्रातून मध्य प्रदेश, गोवा, कर्नाटकपर्यंत प्रवास; सुरक्षेचा मुद्दा गंभीर\nआदिवासी संशोधन केंद्राला सापत्न वागणूक\nदेशहितासाठी राजकीय पक्षांनी निर्णय घ्यावा ; नाना पटोले यांचे मत\nलग्नांची रखडलेली सामायिक गोष्ट ; ओमायक्रॉनमुळे नवरदेव परदेशात; विवाहाच्या दुसऱ्या मुहूर्तावरही संकट\nवनक्षेत्राच्या विकासासाठी ३७ हजार हेक्टरपेक्षा अधिक जमीन\nमेडिकलला येणाऱ्या कर्करुग्णांची संख्या निम्म्यावर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/bajayumo-besieges-district-collectors-for-demand-of-cms-medical-cell/12121046", "date_download": "2021-12-05T07:17:37Z", "digest": "sha1:SUNBUJO2HMNSYB3DJYNGETMDUEBX2VPB", "length": 8649, "nlines": 32, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाच्या मागणीसाठी भाजयुमोचा जिल्हाधिकाऱ्यांना घेराव - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nHome » मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाच्या मागणीसाठी भाजयुमोचा जिल्हाधिकाऱ्यांना घेराव\nमुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाच्या मागणीसाठी भाजयुमोचा जिल्हाधिकाऱ्यांना घेराव\nनागपूर : भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने नागपूर येथील हैद्राबाद हाऊस मध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष व मुख्यमंत्री कार्यालय पूर्ववत सुरु करण्याची मागणी करीत जिल्हाधिकारी श्री.रविंद्रजी ठाकरे यांचा घेराव केला व निवेदन दिले.\nभाजपा युवा मोर्चा च्या शहराध्यक्ष शिवानी दानी यांनी निवेदनात सांगितले की, महाराष्ट्रामध्ये शिवसेना-राका व कॉंग्रेसचे तिकडमबाज सरकार स्थापन होताच नागपुरात हैद्राबाद हाऊस येथे सुरु असलेले मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष व येथील संपूर्ण कामकाज पूर्णपणे बंद करण्यात आले. नागपूरच नव्हे तर विदर्भातील गोरगरीब जनतेला वैद्यकीय सहायता निधी या कार्यालयाचे माध्यमातून सहज उपलब्ध होत होती. शेकडो नाही तर हजारोच्या संख्येने या कार्यालयातून लाभ गोर-गरीब रुग्णांना मिळाला. जनसामान्यापर्यंत पोहोचविण्याची अतिशय उत्कृष्ट योजना या कार्यालयात सुरु होती.\nइतकेच नव्हे तर वैद्यकीय वगळता मुख्यमंत्री स्तरावरचे अन्य कामकाज देखील या कार्यालयातून होत असल्यामुळे या कार्यालयाला मिनी मंत्रालयाचे स्वरूप प्राप्त झाले होते. तसेच कामगारांसाठी असलेली योजना सुद्धा या कार्यालयातून राबविण्यात आली होती व लाखो कामगारांनी या योजेनेचा लाभ घेतला होता.\nअशावेळी नवीन सरकारने सदर कार्यालय बंद करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे नागपुरच नव्हे तर संपूर्ण विदर्भातील जनतेवर अन्याय झालेला आहे. अनेक रुग्णांचे प्रलंबित या कार्यालयात असतानाच हे कार्यालय बंद केल्यामुळे अनेक गरीब रुग्ण हेतुपुरस्कर या योजनेपासून वंचित ठेवण्याचा राज्य शासनाचा डाव असल्याचे लक्षात येत आहे. अंथरुणावर खिळलेल्या व मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांचे श्राप हे सरकार घेत असून फार मोठ्या पुण्याच्या कामात अडथळा आणण्याचे काम नवीन सरकार करीत आहे. याकरिता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: लक्ष देण्याची गरज आहे.\nमहाराष्ट्रात सत्ता परिवर्तन होताच विदर्भावर विशेषत: नागपूरकरांवर याचे विपरीत पडसाद दिसून येत आहे. माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांनी नागपुरातील हैद्राबाद येथे आधी सुरु असलेले मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष व येथील मुख्यमंत्री स्तरावरचे कामकाज पूर्ववत सुरु करण्याची मागणी केली. आता भारतीय जनता युवा मोर्चा सुद्धा गोर-गरिबांच्या हक्कासा��ी या लढाईत सहभागी होत असल्यामुळे येत्या हिवाळी अधिवेशनात भा.ज.प. या मुद्यावरून अधिकच आक्रामक भूमिका घेणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसू लागले आहे.\nयावेळी युवा मोर्चा शहर अध्यक्ष शिवानी दाणी, महामंत्री बालु रारोकर, जितेंद्रसिंग ठाकूर, राहुल खंगार, सचिन करारे, सन्नी राऊत, सचिन सावरकर, सारंग कदम, दिपांशु लिंगायत, कमलेश पांडे, वैभव चौधरी, आलोक पांडे, नेहल खानोरकर, योगी पाचपोर, अतुल खोब्रागडे, तुषार ठाकरे, आसिफ पठाण, गोविंदा काटेकर, पिंटू पटेल, आशिष चिटणवीस व अनेक युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.\n← राज्यपालांनी जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांच्या…\nभगतसिंह के विचारों की आज… →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.newsdanka.com/author/teamnewsdanka/page/857/", "date_download": "2021-12-05T07:24:12Z", "digest": "sha1:LNHII5L5IXMSKXL7BQZASCLXJC2LHLFT", "length": 4516, "nlines": 100, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "भारतात मार्केट कॅपिटलायझेशन रेकॉर्ड $२.५ ट्रिलियन | पृष्ठ 857", "raw_content": "\nघरलेखकयां लेख Team News Danka\nभारतात मार्केट कॅपिटलायझेशन रेकॉर्ड $२.५ ट्रिलियन\nपुणे मेट्रोची ६ किमीची यशस्वी चाचणी\nअमेरिकेत दोन्ही सदनातील नेत्यांवर जनता नाराज. डेमोक्रॅटिक पार्टीच्या नॅन्सी पलोसी (हाऊस ऑफ रिप्रेसेंटेटिव्हच्या स्पीकर) आणि मीच मेकॉनल (सीनेट मेजॉरिटी लीडर)यांच्या विरोधात नाराजी\nविद्युत वितरण कंपन्यांची थकबाकी वाढली\nकोविड-१९मुळे जीडीपीच्या वाढीच्या दरातील घट असूनसुद्धा परकीय चलनाचा साठा वाढला\nप्रायव्हेट इक्वीटी – व्हेंचर कॅपिटल (पीइ- व्हीसी) मधील गुंतवणूक ६.६% ने वाढली\nनायजेरमध्ये दहशतवादी हल्ल्यात ७० ठार\nटेस्लाचे २०२० मधील लक्ष्य केवळ ५० गाड्यांनी हुकले\nटेस्लाने २०२० मध्ये तब्बल ४,९९,५५० गाड्या विकल्या\nइलॉन मस्क यांनी २०२० मध्ये मिळवले $१३९.७ अब्ज\n1...856857858...877चालू पृष्ठ एकूण पृष्ठे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/death-anniversary", "date_download": "2021-12-05T07:34:26Z", "digest": "sha1:HLXLNLERI5LEN6M3CJD7L6D44NXCH4YU", "length": 19009, "nlines": 266, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nPrabodhankar Thackeray Death Anniversary | महाराष्ट्राचे ‘प्रबोधन’ करणारे प्रबोधनकार, जाणून घ्या त्यांच्या बद्द्लच्या खास गोष्टी\nफोटो गॅलरी2 weeks ago\nकेशव सीताराम ठाकरे म्हणजेच प्रबोधनकार ठाकरे. विचारवंत, नेते, लेखक, पत्रकार, संपादक, प्रकाशक, वक्ते, धर्मसुधारक, समाजसुधारक, इतिहाससंशोधक, नाटककार, सिनेमा पटकथा संवाद लेखक, अभिनेते, संगीततज्ज्ञ, शिक्षक, ...\nDeath Anniversary | खलनायक बनून अवघ्या मनोरंजन विश्वाला लावले वेड, जाणून घ्या अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्याबद्दल…\nहिंदी चित्रपटसृष्टीत असे एकापेक्षा एक अभिनेते झाले आहेत, ज्यांनी खलनायकाच्या भूमिका करून वेगळी छाप सोडली आहे. त्या कलाकारांच्या नकारात्मक भूमिका पाहिल्यानंतरही प्रेक्षक त्यांच्यावर प्रेम करत ...\nVinod Mehra Death Anniversary | ‘साजन की सहेली’ पासून ते ‘लाल पत्थर’ पर्यंत, ‘हे’ आहेत विनोद मेहराचे सर्वोत्कृष्ट चित्रपट\nविनोद मेहरा हे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रतिभावान अभिनेत्यांपैकी एक आहेत, त्यांनी आपल्या 2 दशकांच्या कारकिर्दीत सुमारे 100 चित्रपटांमध्ये काम केले आहे. आज अभिनेत्याच्या पुण्यतिथीनिमित्त आम्ही त्याच्या ...\nDeath Anniversary | जसपाल भट्टींच्या ‘फ्लॉप शो’ने राजकारणी हादरले, अवघ्या 10 भागांनंतर गुंडाळली मालिका\nजसपाल भट्टी (Jaspal Bhatti) हे एक असे नाव आहे, ज्यांनी टीव्हीला जगाला नवी ओळख दिली. ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीचा जमाना होता, त्या काळात त्यांनी लोकांना ...\nDeath Anniversary | किशोर कुमार यांना आधीच आला होता मृत्यूचा अंदाज, गंमतीत बोलले अन् खरी झाली घटना\nकिशोर कुमार (Kishore Kumar) बॉलिवूडमधले अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. त्यांचे अभिनयावर जितके प्रभुत्व होते, तितकेच चांगल्या आवाजावरही होते. बॉलिवूडमध्ये खूप कमी सेलिब्रिटी असतील, ज्यांनी प्रत्येक क्षेत्रात ...\nDeath Anniversary | कधीकाळी दिलीप कुमार यांचे कपडे शिवण्याचं काम करायचे दीना पाठकांचे कुटुंब, दोन्ही लेकी देखील प्रसिद्ध अभिनेत्री\nदिग्गज अभिनेत्री दीना पाठक (Dina Pathak) यांना चाहते कसे विसरू शकतात. दीना यांनी त्यांच्या कारकिर्दीत आपल्या दमदार अभिनयाने सर्वांची मने जिंकली होती. दीना पाठक अशाच ...\nTom Alter Death Anniversary | हिंदी चित्रपटांचा ‘इंग्रज’, राजेश खन्नांकडून प्रेरणा घेऊन मनोरंजन विश्वात आलेले टॉम अल्टर\nआजच्याच दिवशी चार वर्षांपूर्वी, या दिवशी म्हणजेच 29 सप्टेंबर 2017 रोजी हिंदी चित्रपटसृष्टीतील इंग्रज म्हणून प्रसिद्ध अभिनेते टॉम अल्टर यांनी जगाला निरोप दिला. टॉम अल्टर ...\nDeath Anniversary | बनायचे होते इंजिनिअर पण बनले गायक, वाचा एसपी बालसुब्रमण्यम यांचा संगीत प्रवास\nज्येष्ठ गायक एसपी बालसुब्रमण्यम (SP Balasubrahmanyam) यांची आज (25 सप्टेंबर) पुण्यतिथी आहे. वर्ष 2020 मध्ये ��ोरोनामुळे या सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायकाचे निधन झाले. बालसुब्रमण्यम यांचा जन्म ...\nDeath Anniversary : ‘उस्तादांनी उधारी फेडण्यासाठी शिकवलं संगीत…’ कल्याणजी-आनंदजींशी संबंधित हा किस्सा खोटा, वाचा सविस्तर\nकल्याणजी आणि आनंदजी गुजराती कुटुंबातील होते. कल्याणजी-आनंदजींच्या संगीताच्या सुरुवातीच्या शिक्षणाविषयी माध्यमांच्या अनेक बातम्यांमध्ये अनेक कथा आणि किस्से आहेत. (Death Anniversary: 'Music Teacher taught music to ...\nShammi Kapoor Death Anniversary | पहिल्या पत्नीच्या निधनानंतर कोलमडून गेले शम्मी कपूर, दुसरे लग्न करण्यापूर्वी घातली ‘ही’ अट\nजेव्हाही अभिनेता शम्मी कपूरचे (Shammi Kapoor) नाव घेतले जाते, तेव्हा ‘कोई मुझे जंगली कहे... याहू’ हे गाणे आठवते. शम्मी कपूर आज या जगात नाहीयत, पण ...\n, काय करावं आणि काय नाही; डॉ. भोंडवेंनी दिला सल्ला\nAurangabad | औरंगाबादमध्ये कोल्ड्रिंक्सची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात, नागरिकांनी पळवले बॉक्स\nसाहित्य संमेलनाचा आज पवारांच्या उपस्थितीत समारोप\nअवकाळी पावसानंतर डोंबिवलीत दाट धुक्याची चादर, हवेत गारवा\nताज्या बातम्या2 hours ago\nभाजपनंच 180 एमएलटी पाणीकपात पुणेकरांना सहन करायला लावली, जयंत पाटलांचं फडणवीसांना प्रत्युत्तर\nबीडमध्ये आगार प्रशासनाकडून आंदोलन उधळून लावण्याचा प्रयत्न; महिला कर्मचाऱ्यांना आश्रू अनावर\nJalana | नागरिकांनी कोव्हिड संदर्भातील नियम आणि सूचनांचं पालन करावं, राजेश टोपेचं आवाहन\nओमिक्रॉनबाधित रुग्ण महाराष्ट्रात आला तेव्हा विमानतळावर RTPCR सुविधा नव्हती – प्रदीप आवटे\nMumbai | राज्यात ओमिक्रॉनचा शिरकाव, नागरिकांमध्ये धाकधुक वाढली, डॉ. रवी गोडसे काय म्हणाले \nSpecial Report | उंचीचा थरार जेव्हा थरकापात बदलतो\nKiara Advani| रास्पबेरी पिंक लेहेंगा परिधान करुन कियारा अडवाणीने लावली इंटरनेटवर आग , लेहेंग्याची किंमत ऐकून अवाक व्हाल\nफोटो गॅलरी16 mins ago\nTravel Special : लग्नाआधी मित्रांसोबत चिल करायचंय मग ‘या’ खास ठिकाणी बॅचलर पार्टी करा\nFace Pack : हिवाळ्यात ‘हे’ घरगुती फेसपॅक त्वचेवरील चमक वाढवण्यास मदत करतील\nRasika Sunil Honeymoon | मालदिवच्या निळ्याशार समुद्रात रसिका सुनीलचे निवांत क्षण\nफोटो गॅलरी2 hours ago\nWinter Food : हिवाळ्यात दररोजच्या आहारामध्ये ‘या’ पदार्थांचा समावेश करणे फायदेशीर\nलाईफस्टाईल फोटो2 hours ago\nLavender Oil : निरोगी त्वचेसाठी अशा प्रकारे लॅव्हेंडर तेलाचा वापर करा, वाचा\nWinter Care : कोरडेपणामुळे चेहरा निस्तेज झ��ला आहे तर ‘हे’ घरगुती उपाय फायदेशीर\nChandra Darshan 2021: सूर्यग्रहणानंतरचे चंद्रदर्शन तुमचे नशीब बदलून टाकेल\nMars Transit Zodiac | आता वाईट काळ संपलाच म्हणून समजा , मंगळ ग्रह दिशा बदलणार, 4 राशींचे नशीब पालटणार\nफोटो गॅलरी17 hours ago\n4 Dec 2021 Surya Grahan 2021 Photos | वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाचे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल “हिरा है सदा के लिए”\nदत्तात्रय भरणेंची संवेदनशीलता, अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले, जखमीला पाठवलं रुग्णालयात\nमी किंवा मटन दोघांपैकी एकाला निवड; पतीची पत्नीकडे अजब मागणी, बायकोने निवडले चक्क मटन\nSkin Care : दही आणि काकडीची पेस्ट चेहऱ्याला लावा आणि तजेलदार त्वचा मिळवा\nयंदाच्या सवाई गंधर्व महोत्सवावर ओमीक्रॉनचे सावट ; आयोजक घेणार उपमुख्यमंत्र्यांची भेट\n..तर Emergency Fund अडचणीच्या वेळी कामी येणार, किती अन् कशी गुंतवणूक करावी\nKiara Advani| रास्पबेरी पिंक लेहेंगा परिधान करुन कियारा अडवाणीने लावली इंटरनेटवर आग , लेहेंग्याची किंमत ऐकून अवाक व्हाल\nफोटो गॅलरी16 mins ago\nभारतीय मोटारसायकल बाजारात Hero MotoCorp ला पछाडत Bajaj Auto ची पहिल्या नंबरवर झेप\nNashik| साहित्य संमेलनात पुस्तकांचे मार्केट डाऊन, ऑनलाईनला तेजी; 5 वर्षांत खरेच वेगळे चित्र असेल\nसेन्सेक्समधील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांचे बाजारमूल्य 1.29 लाख कोटींनी वाढले, TCS ला सर्वाधिक नफा\nNagpur alert | सरकारी नोकरीचे आमिष, सव्वापाच लाखांनी गंडविले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/lower-berth", "date_download": "2021-12-05T08:33:38Z", "digest": "sha1:HYFFY6RF7NRI7JTGKRNDSGZJH7LZTPA3", "length": 12057, "nlines": 235, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nनव्या वर्षात रेल्वेची नवी भेट\nताज्या बातम्या3 years ago\nमुंबई : भारतीय रेल्वेतर्फे वृद्ध आणि महिलांना नवीन वर्षात एक विशेष भेट देण्यात येत आहे. रेल्वे प्रशासनाने वृद्ध आणि 45 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या महिलांसाठी अतिरिक्त ...\nAurangabad | औरंगाबादमध्ये गाडीत प्रवासी भरण्यावरुन वाहन चालकांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी\nOmicron | दिल्लीत सापडलेला ओमिक्रॉन रुग्ण टांझानियामधून आल्याची माहिती\n, काय करावं आणि काय नाही; डॉ. भोंडवेंनी दिला सल्ला\nAurangabad | औरंगाबादमध्ये कोल्ड्रिंक्सची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात, नागरिकांनी पळवले बॉक्स\nसाहित्य संमेलनाचा आज पवारांच्या उपस्थितीत समारोप\nअवकाळी पावसानंतर डोंबिवलीत दाट धुक्याची चादर, हवेत गारवा\nताज्या बातम्य���3 hours ago\nभाजपनंच 180 एमएलटी पाणीकपात पुणेकरांना सहन करायला लावली, जयंत पाटलांचं फडणवीसांना प्रत्युत्तर\nबीडमध्ये आगार प्रशासनाकडून आंदोलन उधळून लावण्याचा प्रयत्न; महिला कर्मचाऱ्यांना आश्रू अनावर\nJalana | नागरिकांनी कोव्हिड संदर्भातील नियम आणि सूचनांचं पालन करावं, राजेश टोपेचं आवाहन\nओमिक्रॉनबाधित रुग्ण महाराष्ट्रात आला तेव्हा विमानतळावर RTPCR सुविधा नव्हती – प्रदीप आवटे\nKiara Advani| रास्पबेरी पिंक लेहेंगा परिधान करुन कियारा अडवाणीने लावली इंटरनेटवर आग , लेहेंग्याची किंमत ऐकून अवाक व्हाल\nफोटो गॅलरी1 hour ago\nTravel Special : लग्नाआधी मित्रांसोबत चिल करायचंय मग ‘या’ खास ठिकाणी बॅचलर पार्टी करा\nFace Pack : हिवाळ्यात ‘हे’ घरगुती फेसपॅक त्वचेवरील चमक वाढवण्यास मदत करतील\nRasika Sunil Honeymoon | मालदिवच्या निळ्याशार समुद्रात रसिका सुनीलचे निवांत क्षण\nफोटो गॅलरी3 hours ago\nWinter Food : हिवाळ्यात दररोजच्या आहारामध्ये ‘या’ पदार्थांचा समावेश करणे फायदेशीर\nलाईफस्टाईल फोटो3 hours ago\nLavender Oil : निरोगी त्वचेसाठी अशा प्रकारे लॅव्हेंडर तेलाचा वापर करा, वाचा\nWinter Care : कोरडेपणामुळे चेहरा निस्तेज झाला आहे तर ‘हे’ घरगुती उपाय फायदेशीर\nChandra Darshan 2021: सूर्यग्रहणानंतरचे चंद्रदर्शन तुमचे नशीब बदलून टाकेल\nMars Transit Zodiac | आता वाईट काळ संपलाच म्हणून समजा , मंगळ ग्रह दिशा बदलणार, 4 राशींचे नशीब पालटणार\nफोटो गॅलरी18 hours ago\n4 Dec 2021 Surya Grahan 2021 Photos | वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाचे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल “हिरा है सदा के लिए”\nCongress: काँग्रेसशिवाय आघाडी होऊच शिकत नाही; ममतादीदींच्या ‘त्या’ विधानांचा पृथ्वीबाबांकडून एका वाक्यात निकाल\nआनंद महिंद्रांनी शेअर केली कोचीमधील सुंदर छायाचित्रे, नेटकरी म्हणाले खरच केरळ ही देवाची भूमी\nIND vs NZ : शुभमन गिलचा खणखणीत चौकार, वानखेडेवर ‘सचिन…सचिन…’चा जयघोष, पाहा नक्की काय झालं\nAurangabad | औरंगाबादमध्ये गाडीत प्रवासी भरण्यावरुन वाहन चालकांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी\nStudy Room Vastu | मुलांचं अभ्यासात मन लागत नाही मग वास्तुत हे बदल नक्की करा\nATM कार्ड घरीच विसरलात, बँक ऑफ बडोदाकडून कार्डशिवाय पैसे काढण्याची सुविधा, पण कशी\nPandu Marathi Movie: ‘पांडू’च्या कलाकारांकडून कोरोना नियमांचा भंग, रिपाइंची गुन्हे दाखल करण्याची मागणी\nOmicron | दिल्लीत सापडलेला ओमिक्रॉन रुग्ण टांझानियामधून आल्याची माहिती\nNagpur Jobs | आयटीतील विद्यार्थ्यांना आ���े सुगीचे दिवस, अभियांत्रिकी महाविद्यालयांत मुलाखती\nआठ वर्षात 12 महिलांना लग्नाचं आमिष, मुंबईतील भामट्याला अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://anandghare2.wordpress.com/2020/02/25/%E0%A4%8A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%89%E0%A4%97%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2021-12-05T08:55:17Z", "digest": "sha1:DKTWIML4A5GKSIG2QSEXZZZOYDVGJRJH", "length": 33361, "nlines": 136, "source_domain": "anandghare2.wordpress.com", "title": "ऊर्जेचे उगमस्थान | निवडक आनंदघन", "raw_content": "\nआजीचे घड्याळ (कालगणना) (3)\nकला आणि कलाकार (6)\nराणीचे शहर लंडन (6)\nबोलू ऐसे बोल (11)\nविज्ञान आणि तंत्रज्ञान (86)\nचीन चिनी चायनीज (5)\nसाहित्य आणि साहित्यिक (20)\nविठ्ठला तू वेडा कुंभार (6)\nमागील भाग : निरनिराळे परंपरागत ऊर्जास्रोत\nआपल्या रोजच्या ओळखीचे परंपरागत ऊर्जेचे काही प्रकार आपण पहिल्या भागात पाहिले. पण आपल्याला यांच्याबद्दल कितीशी माहिती असते आपल्या हातापायांमधले बळ आपल्याला खाण्यापिण्यामधून मिळते एवढे सगळ्यांना माहीत असते. लाकूड जाळल्याने जशी आग निघते त्याचप्रकारे पण एक सौम्य आग (जठराग्नि) आपल्या पोटात तेवत असते आणि त्या अग्नीला अन्नाची आहुती देतांना आपण एक यज्ञ करत असतो असे ‘वदनि कवळ घेता .. उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म आपल्या हातापायांमधले बळ आपल्याला खाण्यापिण्यामधून मिळते एवढे सगळ्यांना माहीत असते. लाकूड जाळल्याने जशी आग निघते त्याचप्रकारे पण एक सौम्य आग (जठराग्नि) आपल्या पोटात तेवत असते आणि त्या अग्नीला अन्नाची आहुती देतांना आपण एक यज्ञ करत असतो असे ‘वदनि कवळ घेता .. उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म’ या श्लोकात म्हंटले आहे. पण “आपण खाल्लेल्या अन्नाचे ऊर्जेत होणारे रूपांतर कसे, केंव्हा आणि नेमके कुठे होते’ या श्लोकात म्हंटले आहे. पण “आपण खाल्लेल्या अन्नाचे ऊर्जेत होणारे रूपांतर कसे, केंव्हा आणि नेमके कुठे होते लाकडाच्या जळण्यामधून तरी ऊष्णता आणि उजेड का बाहेर निघतात लाकडाच्या जळण्यामधून तरी ऊष्णता आणि उजेड का बाहेर निघतात” असले प्रश्न बहुतेक लोकांना कधी पडतच नाहीत. यासारखे “नदीच्या खळाळणाऱ्या पाण्याला कशामुळे जोर मिळतो” असले प्रश्न बहुतेक लोकांना कधी पडतच नाहीत. यासारखे “नदीच्या खळाळणाऱ्या पाण्याला कशामुळे जोर मिळतो ती नेहमी पर्वताकडून समुद्राकडेच का वाहते ती नेहमी पर्वताकडून समुद्राकडेच का वाहते त्या वाहण्याच्या क्रियेसाठी लागणारी ऊर्जा तिला कुठ���न मिळते त्या वाहण्याच्या क्रियेसाठी लागणारी ऊर्जा तिला कुठून मिळते वारे कशामुळे वाहतात” असे अनेक प्रश्न असतात. “परमेश्वराची योजना किंवा लीला” असेच अशा प्रश्नांचे उत्तर बहुतेक लोकांकडून मिळेल. लहान मुलांनी जिज्ञासेपोटी असे प्रश्न विचारले असता ती वेळ निभावून नेण्यासाठी सगळी जबाबदारी देवबाप्पावर टाकली जाते आणि “देवबाप्पा जे काय करेल ते अंतिम, त्याच्यापुढे काही विचारायचे नाही.” अशी ताकीद देऊन त्यांना गप्प केले जाते. नंतर असल्या प्रश्नांची उत्तरे माहीत नसली तरी “त्यावाचून आपले काही अडत नाही” असे म्हणून मोठेपणी त्यांचा सहसा कोणी विचार करत नाही.\nसर्वसाधारणपणे असे असले तरी काही लोक याला अपवाद असतात. पूर्वी त्यांना तत्वज्ञ (फिलॉसॉफर) म्हणत, आता वैज्ञानिक (सायंटिस्ट) म्हणतात. “देवाची करणी” या उत्तराने त्यांचे समाधान होत नाही. उपलब्ध असलेली माहिती, आपली बुद्धी, विचारशक्ती आणि अनुभव यांच्या आधारे ते यापेक्षा वेगळे उत्तर शोधू पाहतात. त्यासाठी ते कष्ट घेतात, प्रयोग आणि निरीक्षण करतात, त्यावर मनन चिंतन वगैरे करून समर्पक आणि सुसंगत असे उत्तर शोधण्यासाठी प्रयत्न करतात. अशा विद्वान लोकांनी अग्नि, वायू, सूर्यप्रकाश यासारख्या ऊर्जेच्या निरनिराळ्या रूपांचा आणि निसर्गातल्या ऊर्जास्रोतांचा बारकाईने अभ्यास केला, त्यांच्यामागे असलेली शास्त्रीय कारणे शोधली, सिद्धांत मांडले, ते सगळे समजून घेऊन त्यांचा अधिकाधिक उपयोग कसा करता येईल याचे प्रयत्न केले. यातून विज्ञान आणि तंत्रज्ञानातली प्रगती होत गेली.\n“झाडावरून वेगळे झालेले सफरचंद नेहमी खाली जमीनीवरच का येऊन पडते” या प्रश्नावर विचार करता “जमीनच त्याला तिच्याकडे ओढत असणार.” अशी न्यूटनची खात्री पटली आणि त्याने या आकर्षणाचे गणिती नियम समजून घेऊन ते जगाला सांगितले. सुप्रसिद्ध सफरचंदाप्रमाणे ढगातल्या पाण्याच्या थेंबांनाही पृथ्वी खाली खेचते आणि त्यामुळे आकाशातून जमीनीवर पाऊस पडतो. पण मग “पर्वतावर पडलेल्या पावसाचे पाणी जर पर्वताच्या आकर्षणामुळे ढगामधून खाली येऊन पडले असेल तर त्याच आकर्षणामुळे ते तिथेच का थांबत नाही” या प्रश्नावर विचार करता “जमीनच त्याला तिच्याकडे ओढत असणार.” अशी न्यूटनची खात्री पटली आणि त्याने या आकर्षणाचे गणिती नियम समजून घेऊन ते जगाला सांगितले. सुप्रस���द्ध सफरचंदाप्रमाणे ढगातल्या पाण्याच्या थेंबांनाही पृथ्वी खाली खेचते आणि त्यामुळे आकाशातून जमीनीवर पाऊस पडतो. पण मग “पर्वतावर पडलेल्या पावसाचे पाणी जर पर्वताच्या आकर्षणामुळे ढगामधून खाली येऊन पडले असेल तर त्याच आकर्षणामुळे ते तिथेच का थांबत नाही डोंगर हा सुद्धा पृथ्वीचाच भाग आहे ना डोंगर हा सुद्धा पृथ्वीचाच भाग आहे ना मग ते पाणी त्याला सोडून उतारावरून आणखी खाली का धावत येते आणि त्यातून तयार झालेली नदी वहात वहात पुढे जात अखेर समुद्राला का जाऊन मिळते मग ते पाणी त्याला सोडून उतारावरून आणखी खाली का धावत येते आणि त्यातून तयार झालेली नदी वहात वहात पुढे जात अखेर समुद्राला का जाऊन मिळते” असे काही प्रश्न उठतात. याचे कारण पृथ्वीचे आकर्षण त्या पाण्याला फक्त जमीनीकडे ओढण्यापुरते नसते तर ते त्याला पृथ्वीच्या गोलाच्या केंद्राच्या दिशेने खेचत असते. पर्वताचा भाग त्या गोलाच्या मध्यबिंदूपासून दूर असतो आणि समुद्राचा तळ त्यामानाने जवळ असतो. यामुळे पावसाचे पाणी डोंगरावरून जिकडे उतार असेल त्या दिशेने वाहू लागते आणि समुद्राला मिळेपर्यंत वहात राहते. नदीचे वाहणे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे घडत असते. याचाच अर्थ नदीमधल्या वाहत्या पाण्यामधली वाहण्याची शक्ती त्या पाण्याला पृथ्वीकडून मिळते.\nपण मग त्या आधी ते पाणी समुद्रामधून उठून पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध उंच पर्वतावर कसे जाऊन पोचते याचे उत्तर असे आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील पाण्याची सूर्याच्या उन्हाने वाफ होते. ही वाफ हवेपेक्षा हलकी असते. यामुळे पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती हवेला अधिक जोराने आपल्याकडे ओढत असते आणि त्यामुळे तिच्या तुलनेने हलकी असलेली वाफ पृथ्वीपासून दूर (वातावरणात उंचावर) ढकलली जाते. म्हणजे या गोष्टीलासुध्दा पृथ्वी कारणीभूत असते. पण उंचावर गेलेली वाफ थंड होऊन तिच्यात पाण्याचे सूक्ष्म कण तयार होतात आणि त्यातून ढग तयार होतात. वाऱ्यामुळे हे ढग समुद्रापासून दूर दूर ढकलले जात राहतात. वाटेत एकादा डोंगर आडवा आला तर ते पुढे जाऊ शकत नसल्याने त्याला आपटून ते आणखी वर जाऊ पाहतात, पण तिथले तापमान कमी असल्याने ढगातली वाफ थंड होऊन पाण्याचे थेंब आकाराने वाढत जातात आणि ते हवेहून जड असल्याने पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे खाली येऊन जमीनीवर बरसतात. याचाच अर्थ जमीनीवरील किंवा समुद्रामधील पाण्याला आधी सूर्यापासून ऊर्जा मिळते. ती वाफेमध्ये सुप्त अवस्थेत (लेटेंट हीट) असते, उंच पर्वतावर पडलेल्या पाण्यातही ती सुप्तरूपाने (पोटेन्शियल एनर्जी) असते. पृथ्वीच्या आकर्षणाने ते पाणी नदीमधून वाहू लागल्यावर त्याला गतिमान रूप (कायनेटिक एनर्जी) मिळते. अशा प्रकारे या ऊर्जेचा मूळ स्त्रोत सूर्य असतो आणि पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण त्या ऊर्जेच्या रूपात बदल घडवून आणते असेही म्हणता येईल. याचप्रमाणे वाळवंटामधील हवा उन्हाने तप्त होऊन विरळ होते. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे या हवेचा तिच्यावर जो दाब पडत असतो तो कमी (हलका) होतो आणि जास्त दाब असलेली तुलनेने थंड हवा तिकडे धाव घेते. याला आपण वारा म्हणतो. म्हणजेच वाहत्या वाऱ्यामधील ऊर्जासुध्दा त्याला अप्रत्यक्षपणे सूर्याकडूनच मिळते. पण सूर्य आणि अग्नी यांची ऊर्जा कोठून येते याचे उत्तर असे आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील पाण्याची सूर्याच्या उन्हाने वाफ होते. ही वाफ हवेपेक्षा हलकी असते. यामुळे पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती हवेला अधिक जोराने आपल्याकडे ओढत असते आणि त्यामुळे तिच्या तुलनेने हलकी असलेली वाफ पृथ्वीपासून दूर (वातावरणात उंचावर) ढकलली जाते. म्हणजे या गोष्टीलासुध्दा पृथ्वी कारणीभूत असते. पण उंचावर गेलेली वाफ थंड होऊन तिच्यात पाण्याचे सूक्ष्म कण तयार होतात आणि त्यातून ढग तयार होतात. वाऱ्यामुळे हे ढग समुद्रापासून दूर दूर ढकलले जात राहतात. वाटेत एकादा डोंगर आडवा आला तर ते पुढे जाऊ शकत नसल्याने त्याला आपटून ते आणखी वर जाऊ पाहतात, पण तिथले तापमान कमी असल्याने ढगातली वाफ थंड होऊन पाण्याचे थेंब आकाराने वाढत जातात आणि ते हवेहून जड असल्याने पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे खाली येऊन जमीनीवर बरसतात. याचाच अर्थ जमीनीवरील किंवा समुद्रामधील पाण्याला आधी सूर्यापासून ऊर्जा मिळते. ती वाफेमध्ये सुप्त अवस्थेत (लेटेंट हीट) असते, उंच पर्वतावर पडलेल्या पाण्यातही ती सुप्तरूपाने (पोटेन्शियल एनर्जी) असते. पृथ्वीच्या आकर्षणाने ते पाणी नदीमधून वाहू लागल्यावर त्याला गतिमान रूप (कायनेटिक एनर्जी) मिळते. अशा प्रकारे या ऊर्जेचा मूळ स्त्रोत सूर्य असतो आणि पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण त्या ऊर्जेच्या रूपात बदल घडवून आणते असेही म्हणता येईल. याचप्रमाणे वाळवंटामधील ��वा उन्हाने तप्त होऊन विरळ होते. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे या हवेचा तिच्यावर जो दाब पडत असतो तो कमी (हलका) होतो आणि जास्त दाब असलेली तुलनेने थंड हवा तिकडे धाव घेते. याला आपण वारा म्हणतो. म्हणजेच वाहत्या वाऱ्यामधील ऊर्जासुध्दा त्याला अप्रत्यक्षपणे सूर्याकडूनच मिळते. पण सूर्य आणि अग्नी यांची ऊर्जा कोठून येते या प्रश्नाची उकल समजून घेण्यापूर्वी आणखी काही गोष्टी ठाऊक असणे आवश्यक आहे.\nआपल्या समोर आलेली कुठलीही नवी वस्तू किंवा पदार्थ कशापासून तयार झाला असेल हा विचार पटकन आपल्या मनात येतो. व्यापक विचार करणाऱ्या विद्वानांना आपले विश्व कशापासून बनलेले असावे हे एक मोठे आकर्षक कोडे वाटत आले आहे. ते सोडवण्याचे प्रयत्न वैज्ञानिक लोक पूर्वापारपासून करत आले आहेत आणि पुढेही करत राहणार आहेत. जगातले सर्व पदार्थ सूक्ष्म कणांपासून तयार झालेले आहेत असे मुनिवर्य कणाद यांनी सांगितले होते. या कणांसंबंधी त्यांनी आणखी काही तपशील सांगितला असला तरी तो मला माहीत नाही. पृथ्वी, आप (पाणी), तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांमधून प्रत्येक जड पदार्थ तयार झाला आहे असे आपल्या प्राचीन काळातल्या शास्त्रकारांनी सांगितले होते पण हे निदान ढोबळ मानाने झाले. पृथ्वीवरील दगडमाती सगळीकडे एकसारखी नसते, त्यात विपुल वैविध्य आहे, सागर, नदी, तलाव, विहिरी यांमधले पाणी थोडे वेगवेगळे असते याचे कारण त्यांमध्ये निरनिराळे क्षार मिसळलेले असतात, नायट्रोजन, ऑक्सीजन आणि काही इतर वायू मिसळून हवा तयार होते. यामुळे याहून जास्त तपशीलात जाणे आवश्यक आहे. या विश्वामधील सर्व पदार्थ अतीसूक्ष्म अशा कणांपासून बनले आहेत ही कल्पना दोन तीन शतकांपूर्वी सर्व शास्त्रज्ञांनी मान्य केली आणि सर्वांच्या मनात ती रुजली. त्यानंतर त्यांनी या कणांच्या गुणधर्मांचा कसून अभ्यास केला.\nजगामधले पदार्थ जसे एकमेकांपासून वेगळे असतात त्याचप्रमाणे त्यांचे कणसुद्धा एकमेकांसारखे नसणारच. शास्त्रज्ञांनी सर्व पदार्थांचे तीन प्रमुख वर्ग केले, मूलद्रव्य, संयुगे आणि मिश्रणे. लोह (लोखंड), ताम्र (तांबे), कर्ब (कार्बन), गंधक (सल्फर). प्राणवायू (ऑक्सीजन), नत्रवायू (नायट्रोजन) यासारखी सुमारे शंभर मूलद्रव्ये असतात. ऑक्सीजन आणि हैड्रोजन मिळून पाणी तयार होते, सोडियम आणि क्लोरिनच्या संयोगातून मीठ होते, अशा प्रकारची असंख्य संयुगे (कॉम्पाउंड्स) असतात. पण दगड, माती, दूध, दही, पानेफुले वगैरे आपल्या ओळखीच्या बहुतेक पदार्थांमध्ये अनेक संयुगांचे किंवा मूलद्रव्यांचे मिश्रण (मिक्श्चर) असते. ऑक्सीजन आणि हैड्रोजन मिळून तयार झालेल्या पाणी या संयुगाचे गुणधर्म त्या दोन्हींपेक्षा सर्वस्वी वेगळे असतात. पण पाण्यात मीठ विरघळले तर त्यात पाण्याचे आणि मिठाचे अशा दोन्ही द्रव्यांचे गुण असतात. यामुळे ते एक मिश्रण असते. पितळ किंवा स्टेनलेस स्टील हीसुद्धा संयुगे नसून मिश्रणे आहेत. हवा हेसुद्धा एक मिश्रण आहे आणि तिच्यामधील निरनिराळे वायू स्वतःचे गुणधर्म बाळगून असतात.\nमूलद्रव्यांच्या सर्वात सूक्ष्म कणाला अणू (अॅटम) आणि संयुगांच्या सर्वात सूक्ष्म कणाला रेणू (मॉलेक्यूल) असे नाव दिले आहे. अर्थातच एका रेणूमध्ये दोन किंवा त्याहून जास्त (कितीही) अणू असतात, पण ते एकमेकांना रासायनिक बंधनाने (केमिकल बाँडिंगने) जुळलेले असतात. हे रेणू साध्या डोळ्यांनी तर नाहीच, पण दुर्बिणीमधूनसुध्दा प्रत्यक्षात दिसत नसले तरी शास्त्रज्ञांनी त्यांच्या रचनेबद्दल काही काल्पनिक संकल्पना मांडल्या आणि पदार्थांच्या गुणधर्मांच्या निरीक्षणांमधून त्यांना अप्रत्यक्षपणे पण निश्चित स्वरूपाचा दुजोरा मिळत गेला. या सूक्ष्म कणांच्या अभ्यासातून त्यांचे जे गुणधर्म समजले, त्यात असे दिसले की हे सर्व कण चैतन्याने भारलेले असतात. याची अनेक सोपी उदाहरणे दाखवता येतील.\nभरलेला फुगा फोडला की त्याच्या आतला वायू क्षणार्धात हवेत विरून जातो, त्याला परत आणता येत नाही. कारण त्या वायूचे सूक्ष्म कण स्वैरपणे वेगाने इतस्ततः भरकटत असतात. स्वच्छ पाण्याने भरलेल्या पेल्यात कोकाकोलाचा एक थेंब टाकला की तोसुध्दा सगळीकडे पसरतांना दिसतो, कारण द्रवरूप पदार्थांचे सूक्ष्म कण सुध्दा एका जागेवर स्थिर न राहता वायूंच्या मानाने हळूहळू पण सतत संचार करत असतात. घनरूप पदार्थांचे तपमान वाढले की ते प्रसरण पावतात आणि कमी झाले की आकुंचन पावतात, कारण त्यांचे सूक्ष्म कण सुध्दा जागच्या जागीच हालचाल करत असतात. थोडक्यात सांगायचे झाले तर सगळ्या जड पदार्थांच्या सूक्ष्म कणांमध्ये सुध्दा एक चैतन्य असते. निसर्गातल्या सर्व अणुरेणूंमध्ये एक प्रकारची सुप्त ऊर्जा भरलेली असते. विशिष्ट परिस्थितींमध्ये ती ऊर्जा ध्वनी, प्रकाश, ऊष्णत��, गतिमानता यासारख्या रूपामध्ये प्रकट होते तेंव्हा ती आपल्या जाणीवांच्या कक्षेत येते. तिला ओळखणे, तिचे मोजमाप करणे, तिचा उपयोग करून घेणे अशा गोष्टी आपल्याला अवगत असतील तर आपल्याला ती ऊर्जा प्राप्त झाली असे वाटते. प्रत्यक्षात कोणतीही ऊर्जा नव्याने निर्माण होत नाही किंवा ती नष्टही होत नाही असा काँझर्व्हेशन ऑफ एनर्जीचा नियम आहे. निसर्गातली ही ऊर्जा कधी आपल्याला जाणवते आणि तिचा उपयोग करणे शक्य होते आणि कधी ती सुप्त रूपात असते.\nथोडक्यात सांगायचे झाल्यास ऊन, वारा, नदी वगैरेंमधील ऊर्जेचा उगम सूर्य किंवा पृथ्वी यांच्यामधून होतो आणि सूर्य, पृथ्वी आणि इतर ग्रहगोलांमध्ये असलेली ऊर्जा ही त्यांच्यातल्या अणुरेणूंमध्येच ठासून भरलेली असते. विशिष्ट परिस्थितींमध्ये ती ऊर्जा ऊष्णता, प्रकाश, ध्वनि आदि रूपांमध्ये बाहेर पडत असते.\nFiled under: विज्ञान आणि तंत्रज्ञान, विवेचन |\n« निरनिराळे परंपरागत ऊर्जास्रोत विजेची निर्मिती »\nविजेची निर्मिती | निवडक आनंदघन, on मार्च 4, 2020 at 5:19 pm said:\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nगुणवत्ता, दर्जा, स्तर, प्रत …… आणि क्वालिटी\nयंत्रे तयार करणारी यंत्रे नोव्हेंबर 11, 2021\nशाश्वत ऊर्जा ऑक्टोबर 20, 2021\nवातावरणामधील हवेचा दाब ऑक्टोबर 7, 2021\nतेथे कर माझे जुळती – भाग १९ – माझ्या आत्या सप्टेंबर 27, 2021\nओझोन आणि हीलियम सप्टेंबर 16, 2021\nप्लॅस्टिक – ब्रह्मराक्षस की बागुलबोवा \nगॅलीलिओ आणि विज्ञान (सायन्स) ऑगस्ट 10, 2021\nकोपरनिकसचे संशोधन – सूर्यमालिका जुलै 29, 2021\nजुगाड पुराण जुलै 22, 2021\nएक धामधुमीचा दिवस (११ जुलै २००६) जुलै 11, 2021\nप्राचीन काळातील भारताची विज्ञानामधील प्रगति जून 29, 2021\nपरतलो मातृभूमीला मे 31, 2021\nइंद्र देवा रे देवा …. मे 25, 2021\nभगवान श्रीपरशुराम मे 14, 2021\nशून्याचा शोध मे 10, 2021\nपुण्याचा स्वाइनफ्ल्यू २००९ एप्रिल 14, 2021\nसिंहगड आणि मी एप्रिल 8, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.popxo.com/article/tips-for-good-deep-sleep-after40-in-marathi/", "date_download": "2021-12-05T08:36:47Z", "digest": "sha1:HOK7J4QZUDSETD2DSIXXZ77OFVH7CIWQ", "length": 10781, "nlines": 40, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "चाळीशीनंतर झोप झाली असेल कमी तर वापरा सोप्या टिप्स", "raw_content": "\nचाळीशीनंतर झोप झाली असेल कमी तर वापरा सोप्या टिप्स\nचाळीशी आली की अधिकतम महिलांना पांढरे केस आणि सुरकुत्या यामुळे त्रास व्हायला लागतो. ���ण तुम्हाला माहीत आहे का या वयात बऱ्याच महिलांना झोपेचीदेखील समस्या सतावते. चाळीशीनंतर वय वाढते तसे झोप कमी होण्याची समस्या अनेकांना असते. पण या विषयावर अनेक जण दुर्लक्ष करतात. तुमच्या शरीराला कोणत्याही वयात किमान 7-8 तास झोप ही गरजेची असते. काही सर्वेक्षणांमध्ये ही सिद्ध झाले आहे की महिला चाळीशीनंतर कमी झोपतात. तुमचीही झोप कमी झाली असेल तर तुम्ही काही सोप्या टिप्स वापरून ही समस्या दूर करू शकता. तुम्हालाही नियमित कमी झोपेचा त्रास असेल तर तुम्ही हा लेख नक्की वाचा. चाळिशीनंतर झोप न येण्याचे कारण हे मानसिक आणि शारीरिक बदल दोन्ही असू शकतात. झोपेसंबंधी तक्रार असेल तर औषध आणि ताणतणाव हेदेखील कारणीभूत ठरते. पण तुम्ही तुमच्या काही सवयी बदलून यामध्ये नक्कीच बदल घडवून आणू शकता.\nकॅफीनचे सेवन कमी करा\nकाही जणांना सतत चहा आणि कॉफी प्यायची सवय असते. पण जसजसे तुमचे वय वाढते तशी कॅफीनची संवेदनशीलता वाढते. तुम्ही जर कायम कॉफी पित आला असाल तर कॉफी सोडून देणे नक्कीच तुमच्यासाठी अतिशय त्रासदायक ठरू शकते. पण तुम्ही न सोडता त्याचे अगदी योग्य प्रमाणात सेवन करणे यासाठी चांगले ठरू शकते. दिवसभर तुम्ही जास्त कॉफी पित असाल तर तुम्ही त्याचे प्रमाण कमी करा. कारण अति कॅफीनमुळे झोप कमी होते.\nतुम्ही एखाद्या प्रिस्क्रिप्शनच्या औषधांचे सेवन करत असाल तर तुम्हाला त्याच्या दुष्परिणामामुळेही झोपेची कमतरता भासू शकते. काही औषधे रात्री चिंता, घाम येणे आणि झोप न येणे अशा समस्यांना आमंत्रण देत असतात. त्यामुळे व्यवस्थित झोप लागण्यासाठी तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे बदलून घ्या. तुम्हाला झोपेची समस्या येत असेल तर तुम्ही वेळीच डॉक्टरांशी बोलून यामध्ये बदल करा.\nतुम्हाला सतत गोष्टींचा ताण घेण्याची सवय आहे का तुम्ही नेहमी तणावग्रस्त राहाता का तुम्ही नेहमी तणावग्रस्त राहाता का असे असेल तर तुम्ही थेरेपिस्टचा सल्ला घेणे आवश्यक आहे. चिंता वाटत राहत असेल तर त्याचा झोपेशी खूपच संबंध असतो. विचारांमुळे झोप लागत नाही. पण थेरेपिस्टच्या मदतीने तुम्ही यावर मात करू शकता. यासाठी कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी (सीबीटी) तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकते.\nकोमट पाण्याने आंघोळ करा\nचांगली झोप येण्यासाठी तुम्ही कोमट पाण्याने आंघोळ करा. तुम्हाला हवं तर एसेन्शियल ऑईल यात ���िसळा. जेव्हा तुम्ही आंघोळ करून बाहेर येता तेव्हा शरीराचे तापमान कमी होते आणि तुम्हाला थकवा जाणवतो. त्यामुळे असे केल्यास, तुम्हाला आराम करण्यासाठी आणि झोप येण्यासाठीही फायदा मिळतो. कोमट पाण्याने तुमच्या शरीराचे तापमान योग्य राहाते आणि दिवसभराचा थकवा जाणवून पटकन झोप येते.\nअतिशय शांतता प्रदान करणारी अशी अरोमाथेरपी तुम्हाला यामध्ये कामी येतो. लव्हेंडर, वेटिवर आणि कॅमोमाईल अशा एसेन्शियल ऑईलने झोप वाढविण्यास मदत मिळते. सुगंधी शरीर आणि मनाला शांतता देण्यासाठी याचा उपयोग करून घेता येतो. या तेलांमुळे तुम्हाला बेचैनी, रात्री झोप न येणे आणि कोणत्याही प्रकारचा ताण कमी करण्यासाठी फायदा होतो. अरोमाथेरपीमध्ये एसेन्शियल ऑईलचा उपयोग करण्यासाठी इलेक्ट्रिकल डिफ्युजर अथवा वॅक्स वॉर्मरचादेखील समावेश करून घ्या.\nलाईट बंद करण्यापूर्वी तुम्ही सर्वात पहिले स्वतःला अर्थात स्वतःच्या मनाला शांत करा. झोपण्यापूर्वी किमान एक तास आधी तुम्ही टीव्ही, मोबाईल अथवा लॅपटॉप या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर न केल्यास उत्तम. तुम्हाला स्वतःला शांत करण्यासाठी तुम्ही चांगले पुस्तक वाचा अथवा गाणी ऐका. यामुळे तुम्हाला शांत झोप लागते.\nयोग आणि व्यायाम करा\nवाढत्या वयानुसार महिलांना योगाचा खूपच आधार आणि फायदा मिळतो. योग आणि नियमित व्यायाम करून तुमच्या मनाच्या शांततेत आणि शरीरामध्येही खूपच बदल होतो. तणाव आणि चिंतेपासून दूर राहण्यासाठी तुम्ही याचा अवलंब करावा. सुरूवात अतिशय साध्या आणि शरीराला त्रासदायक नसणाऱ्या योगाने करावा. चालणे, धावणे, पोहणे यासारखे व्यायाम शरीराला थकवा देतात. त्यामुळे नियमित याचा फायदा करून घ्यावा. चांगली झोप हवी असेल तर शरीर थकणे गरजेचे आहे.\nचाळिशीनंतर झोपेचा त्रास होतोच असं नाही. पण हल्ली तसं दिसून येतं. त्यामुळे जर तुम्हालाही असे त्रास जाणवत असतील तर तुम्ही वेळीच याकडे लक्ष द्या.\nतुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.thosprahar.com/new-revelation-about-rekha-amitabhs-relationship-see-who-said-what/", "date_download": "2021-12-05T08:44:46Z", "digest": "sha1:EPVIDYRGDDYKONSRGK7EYME2FQOQFRUM", "length": 10946, "nlines": 107, "source_domain": "www.thosprahar.com", "title": "रेखा अमिताभ च्या नात्याबद्दल नवीन खुलासा..!पहा कोण काय म्हणालं..! - ThosPrahar News | Thos Nirbhid Marathi Batmya", "raw_content": "\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nवस्त्रहरणाच्या सीन शूटिंग नंतर ढसाढसा रडली द्रौपदी..पहा काय होत कारण..\nघाबरू नका हे आहेत उपाय आणि उपचार..\nअमळनेर: दामिनी पथकाचे मुंदडा विद्यालयात समुपदेशन..सर्व शाळांना देणार भेट..\nअमळनेर: एकतास येथे पिक नियोजनाची जलमिञांची गावसभा संपन्न..\nअमळनेर: सोनू भटू चौधरी यांची जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी व अंमळनेर तालुकाध्यक्ष छोटू रमेश चौधरी यांची निवड..\nमुख्यपेज/Bollywood/रेखा अमिताभ च्या नात्याबद्दल नवीन खुलासा..पहा कोण काय म्हणालं..\nरेखा अमिताभ च्या नात्याबद्दल नवीन खुलासा..पहा कोण काय म्हणालं..\nरेखा अमिताभ च्या नात्याबद्दल नवीन खुलासा..पहा कोण काय म्हणालं..पहा कोण काय म्हणालं..मुंबई बॉलिवूड मधील अत्यन्त गाजलेली जोडी म्हणजे रेखा अमिताभ..मुंबई बॉलिवूड मधील अत्यन्त गाजलेली जोडी म्हणजे रेखा अमिताभ..ह्या दोन्ही कलाकारांच्या बद्दल आणि त्यांच्या नात्याबद्दल नेहमीच चर्चेत असते. रुपेरी पडद्यावरील पात्र असो किंवा खऱ्याखुऱ्या जीवनातील त्यांचं नातं असो, चर्चा कायमच झाली आणि आजही होते. अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या नात्यातील अनेक गोष्टी लोकांना माहीत नाही. आणि उत्सुकता देखील असते.नुकतेच या नात्यातील एक मोठा उलगडा सर्वांसमोर झाला आहे.\nअभिनेत्री हेमा मालिनी आणि रेखा या दोघीही अतिशय चांगल्या मैत्रिणी आहेत.अमिताभ बच्चन यांच्याशीही हेमा यांची चांगली मैत्री आहे. मैत्रीच्या याच नात्याखातर हेमा मालिनी या रेखा आणि बिग बी यांची भेट घालण्यास तयार झाल्या होत्या. या साऱ्यासाठी त्यांनी एका राजकीय नेत्याची मदतही घेतल्याची माहिती मिळाली आहे.\nयासिर उस्मान लिखित एका पुस्तकामध्ये याचा उल्लेख करण्यात आला आहे. पुस्तकात हेमा मालिनी यांनी रेखा आणि अमिताभ बच्चन यांचं नातं रुळावर आणण्यासाठी अम��� सिंह यांची मदत घेतली होती. अमिताभ हे सिंह यांचे चांगले मित्र होते, ज्यामुळे त्यांनी या नात्यासाठी हा एक प्रयत्न केला होता. पण, पुढे नियतीच्या मनात मात्र काही वेगळंच होतं.\nरामसे बंधूंचा जीवनपट की हॉरर पट..पहा हा हॉरर जॉनर..पहा हा हॉरर जॉनर..\nमराठी थ्रिलर हॉरर बळी चा ट्रेलर रिलीज..\nफँड्री ची “शालू” पार बदलली.. पहा करतेय बॉलिवूड मध्ये एन्ट्री..\nअंगावर शहारे आणणारा ’83’ चा ट्रेलर प्रदर्शित.. 1983च्या विश्व चषकाचा थरार\nअंगावर शहारे आणणारा ’83’ चा ट्रेलर प्रदर्शित.. 1983च्या विश्व चषकाचा थरार\nबिग बींच्या “प्रतीक्षा”ची भिंत पुन्हा चर्चेत.. मुंबई महानगरपालिकेच्या कार्यवाही कडे लक्ष केंद्रित…\nठोसप्रहार न्यूज अँप डाउनलोड करा\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nअमळनेर : माईंड पार्लर मधील फलक, लोकांच्या चर्चेला उधाण…\nशशी थरूर यांचा 6 महिला खासदारांसोबत सेल्फी व्हायरल… कप्शनमुळे वादात..मागितली माफी…\nधक्कादायक: भाऊ झाला वैरी..अल्पवयीन बहिणीवरच केला भावांनी सतत बलात्कार..अल्पवयीन बहिणीवरच केला भावांनी सतत बलात्कार..गरोदर राहिल्यानंतर घटना उघडकीस..\nमहत्वाचे..पुरुषांच्या दाढी मुळे महिलांना जावे लागत आहे “या”आजाराला सामोरे..\nअमळनेर:अजून दोन तरुणी नेल्या पळऊन..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://maparishad.com/taxonomy/term/73?page=1", "date_download": "2021-12-05T09:05:04Z", "digest": "sha1:L3VWCZOC5EPAWM2IWKQHL7V2DH5MBMZK", "length": 8258, "nlines": 50, "source_domain": "maparishad.com", "title": "प्रतिसाद | मराठी अभ्यास परि���द", "raw_content": "\nआ० व 'भाजी'च्या संपा०समि०च्या एक सद० मृ०श० असे आ० दो०नी मि० लिहि० संपा० टि०वा०सं० : भाजी व० २५, अं०१, हि०'०७.\n संक्षिप्त रूपात वाक्य लिहिणे किती जिकिरीचे ते आता लक्षात आले. अशा प्रयत्नात वेळ व श्रम, प्रारंभी तरी, वाचत नाहीत; वाचकासही, वाचक म्हणून असाच अनुभव येईल.\nयाचा अर्थ असा आहे का की, शब्दांचे संक्षेपीकरण सुलभ पण वाक्याचे संक्षेपीकरण अवघड पत्राच्या अखेरीस आपण 'मो०न०ल०आ०' असे लिहितो, हा अपवाद.\nदुसरी गोष्ट : दोन व्यक्तींमधील व्यक्तिगत व्यवहारात शब्द व वाक्य यांचे संक्षेप सुसह्य ठरतील; पण व्यक्ती व समाज यांच्यातील सार्वजनिक व ज्ञानात्मक व्यवहारांत ते इष्ट व उपयुक्त ठरणार नाहीत मस्करी व जाहिरातकुसर म्हणून अधूनमधून फक्त ते क्षम्य ठरेल\nपूर्वी मोडीमध्ये असे विविध संक्षेप सर्रास वापरले जात; त्याचे कारण मोडी ही लिपी सार्वजनिक नव्हती; तर ती फक्त स्वत:च्या माहितीसाठी नोंद करण्यासाठी व दोन परिचितांमधील संवादापुरती वापरली जाणारी खासगी लिपी होती.\nसाहेब, सार्वजनिक लेखन लेखकासाठी नसते, वाचकांसाठी असते; म्हणून तर लेखनविषयक नियम लेखकाच्या सोयीने करावयाचे नसतात; वाचकाच्या सोयीने करावयाचे असतात; जसे, 'विशद' व 'विषाद' हा भेद लेखकास जाचक वाटला तरी चालेल; तो वाचकाच्या सोयीचाच असतो. 'सलील-सलिल', 'रुपे-रूपे', 'शिर सलामत तो पगडी पचास' - 'शीर सलामत तो बुगडी पचास' - (पु०शि० रेगे) ही अशी आणखी काही उदाहरणे. लेखनविषयक नियमांचे सुलभीकरण लेखनकाराच्या अंगाने कधीही होता कामा नये; लेखन-नियमांत जितकी सूक्ष्मता व विवक्षा येईल तितके ते लेखन वाचकाच्या दृष्टीने अर्थसुलभ होईल.\nसंक्षेपीकरणाची प्रवृत्ती लेखनकाराच्या अंगाने सोयीची पण वाचकाच्या, समाजाच्या अंगाने गैरसोयीची व अपायकारक आहे; सार्वजनिक व्यवहारात तिचा प्रसार होऊ देणे हितकारक नाही.\nआता संक्षेपचिन्हाबाबत : चोखंदळ लेखक-मुद्रक कटाक्षाने संक्षेपचिन्ह (०) वापरतात; एरवी अधिकांश लेखक-मुद्रक संक्षेपचिन्हाऐवजी पूर्णविराम चिन्हच (.) वापरतात. माझ्या एका लेखनिकाला मी संक्षेपचिन्ह द्यायला सांगितले त्याचा परिणाम असा झाला की तो पूर्णविराम व अनुस्वारही पोकळ देऊ लागला; दुसर्‍या एका लेखनिकाने इंग्रजी लिहितानाही संक्षेपचिन्ह वापरणे सुरू केले. एकदा माझ्या टेलिफोन डायरीत 'डो बो कुलकर्णी' अशी नोंद मला दिसली. ''हा कोण'' म्हणून विचारले तर महाशय म्हणतात काय, ''सर, हे तुमचंच नाव.'' त्याने नोंद केली होती, ''KULKARNI DO BO''\nविरामचिन्हांचा विचारही लेखन-विषयक नियमांमध्ये नीट व्हायला हवा आहे.\nतुम्ही हेमाडपंती लिपीतील काही शब्दांची संक्षिप्त रूपे दिली आहेत; जसे, सोा, वीाा, मुाा, इत्यादी. त्यावरून असे दिसते की मोडीमध्ये एक दंड () व दोन दंड() व दोन दंड() ही चिन्हे संक्षेपचिन्ह म्हणून योजिली जात. आपण त्याऐवजी (०) चिन्ह वापरतो; आता या पर्यायी चिन्हाचाही विचार व्हायला हवा - खासगी भाषा व्यवहारासाठी.\nज्येष्ठांस नमस्कार, धाकट्यांस आशीर्वाद.\nदत्ताजी भिकाजी कुलकर्णी ऊर्फ दभि\n'वसुधा', ई-००४, डीएसके विश्व, ऑफ सिंहगड रोड, धायरी, पुणे ४११ ०४१.\nRead more about द.भि.कुलकर्णी यांचा प्रतिसाद\nपुढील विषयासंबंधीचे लेखन 'भाषा आणि जीवन'ला हवे आहे :\nमराठी, अन्य देशीविदेशी भाषा, भाषांची तुलना (शब्दघटना, रचनावैशिष्ट्ये, इ०), भाषाविज्ञान, भाषांतर, शैली (व्यवहारातील व साहित्यातील)...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-omg-farah-khan-said-to-alia-lowly-girl-4688575-PHO.html", "date_download": "2021-12-05T07:35:50Z", "digest": "sha1:QFGFEEOLKB775TFC24D3U6DCXMCN42BL", "length": 5175, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "OMG : Farah Khan Said To Alia Lowly Girl | OMG: फराह खाननेसुध्दा उडवली आलियाची खिल्ली, म्हणाली, 'नेहमीच ढासळतो तिचा तोल' - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nOMG: फराह खाननेसुध्दा उडवली आलियाची खिल्ली, म्हणाली, 'नेहमीच ढासळतो तिचा तोल'\nफाइल फोटो: आलिया भट्ट आणि फराह खान\nविनोदी स्वभावासाठी दिग्दर्शिका आणि कोरिओग्राफर फराह खान तिच्या परिचयाच्या लोकांमध्ये चांगलीच लोकप्रिय आहे. काही दिवसांपूर्वी एका पार्टीत आलिया भट्ट नेहमी तोल जाऊन खाली पडत असते असे म्हणून फराहने तिची खिल्ली उडवली. आलियावर अनेक जोक्स बनले आहेत, मात्र तिची एक सवय खूप कमी लोकाना ठाऊक आहे. ती चालता-चालता अचानक खाली पडते.\nतिला स्वत:च्या नादात आणि बेजबाबदारपणात राहण्याची सवय आहे. तिला संभाळण्यासाठी लोक नेहमी तिच्या आजूबाजूला उपस्थित असतात. तिचा को-स्टार वरुण धवनने असेही सांगितले होते, की आलिया उभी असतानासुध्दा तिचा तोल जातो. या गोष्टीचा उल्लेख करताना आणि तिची खिल्ली उडवताना फराह खान म्हणाली, 'आलिया सतत तोल ढासळून खाली पडते'\nकमजोर सामान्य ज्ञानामुळे अनेकदा झाली आहे जोक्सची शिक��र\nजशाप्रकारे फराहने आलियाच्या सवयीची खिल्ली उडवली. तसेच, कमजोर सामान्य ज्ञानामुळे ती अनेकदा जोक्सची शिकार झाली आहे. हे जोक्स सोशल साइट्सवर खूप शेअर झाले आणि लोकांनी तिची हवी तशी खिल्ली उडवली. ती सोशल साइट्सवर विनोदांची शिकार होण्याचे कारण म्हणजे, काही दिवसांपूर्वी ती करण जोहरच्या 'कॉफी विथ करण'मध्ये परिणीती चोप्रासह आली होती. तिथे तिला विचारण्यात आलेल्या काही प्रश्नांच्या उत्तराकडे पाहून तिच्या सामान्य ज्ञानाचा आढावा लोकांना आला. तिचे कमजोर ज्ञान बघून लोकांनी तिला सोशल साइट्सवर टार्गेट करण्यास सुरुवात केली.\nपुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सोशल साइट्सवर आलियाची कशाप्रकारे खिल्ली उडवली जाते...\nभारत ला 473 धावांची आघाडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.popxo.com/article/5th-month-of-pregnancy-and-care-tips-in-marathi/", "date_download": "2021-12-05T07:27:00Z", "digest": "sha1:PO3BCIGG73UPWMSK67VM2RFUZNW7V447", "length": 37648, "nlines": 128, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "5 व्या महिन्यात गरोदर महिलांनी घ्यावी अशी काळजी, सोप्या टिप्स | POPxo Marathi", "raw_content": "\nगरोदरपणाच्या 5 व्या महिन्यात कशी घ्याल काळजी (5th Month Pregnancy Care Tips)\n5 व्या महिन्यात दिसून येणारे लक्षणे शरीरात होणारे बदल बाळाची वाढ कशी घ्यावी काळजी5 व्या महिन्यात करायचे स्कॅनिंग\nगर्भावस्थेमध्ये अर्थात गरोदरपणाच्या नऊ महिन्यांचे नक्की काय महत्त्व आहे हे प्रत्येक महिलेला माहीत असायला हवे. खरं तर या महिन्यांमध्ये प्रत्येक महिलेचा अनुभव हा वेगळा असतो. आतापर्यंत आपण गरोदरपणाच्या पहिल्या महिन्यातील आणि तिसऱ्या महिन्यातील अवस्था काय असते जाणून घेतले आहे. आपण या लेखातून गरोदरपणाचा पाचवा महिना अर्थात 20 व्या आठवड्याबद्दल जाणून घेणार आहोत. या महिन्यात आल्यावर गर्भवती महिलेची त्वचा अधिक चमकदार होते आणि गर्भावस्थेचे रूप तिच्या चेहऱ्यावर दिसू लागतं. गरोदरपणाचे महिने जसजसे वाढत जातात तसंतसं तिच्या शरीरात आणि अगदी स्वभावातही वेगवेगळे बदल होत असतात. गर्भामध्ये बाळाच्या विकासाच्या वाढीमुळे पोटाची वाढ झटपट होऊ लागते. त्यामुळे अनेक शारीरिक समस्यांनाही या काळात सामोरं जावं लागतं. नक्की गरोदरपणाच्या 5 व्या महिन्यात गरोदर महिलांनी कशी काळजी घ्यायला हवी (5th month of pregnancy and care tips) याच्या काही टिप्स आणि माहिती आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे देत आहोत. तुमचा अथवा तुमच्या मैत्रिण��चा पाचवा महिना सुरू असेल तर तुम्ही हा लेख नक्की वाचायला हवा. तसंच ज्यांना गरोदरपणाच्या पाचव्या महिन्याची माहिती करून घ्यायची आहे त्यांच्यासाठीही हा लेख उपयुक्त ठरेल.\n5 व्या महिन्यात दिसून येणारे लक्षणे (Symptoms Of 5th Month)\nशरीरात होणारे बदल (Changes In Body)\nकशी घ्यावी काळजी (How To Care)\n5 व्या महिन्यात करायचे स्कॅनिंग (5th Month Scanning)\n5 व्या महिन्यात घ्यायची काळजी आणि काय करावे (What To Do In 5th Month)\nवडिलांसाठी नक्की काय काळजी घ्यायची याच्या टिप्स (Care Tips For Father)\n5 व्या महिन्यात दिसून येणारे लक्षणे (Symptoms Of 5th Month)\nगरोदरपणाच्या प्रत्येक महिन्यात काही लक्षणे ही समान असतात. पण काही लक्षणे नवीनही असू शकतात. प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार आणि पोटातील बाळानुसार ही लक्षणे प्रत्येकाला जाणवत असतात.\nथकवा येणे – गर्भावस्थेच्या पाचव्या महिन्यात थकवा येणे हे अत्यंत सामान्य लक्षण आहे. बाळाचं वजन जसेजसे वाढत जाते तसतसा आईचा थकवा अधिक होत जातो.\nपाठदुखी – गर्भाशयामध्ये बाळाचा आकार वाढत असल्यामुळे पाठीच्या मागच्या भागामध्ये त्रास होणं हे साहजिक आहे. अधिकाधिक महिलांना संपूर्ण नऊ महिने हा त्रास सहन करावा लागतो. उंची कमी असलेल्या महिलांना हा त्रास जास्त सहन करावा लागतो.\nडोकेदुखी – गरोदर असताना गॅस आणि बद्धकोष्ठता या दोन्ही समस्या अत्यंत कॉमन आहेत. यामुळेच सतत डोकेदुखीचा त्रासही पाचव्या महिन्यात महिलांना जाणवत राहतो.\nनखं तुटणे – या दरम्यान नखांवरही परिणाम होत असतो. साधारण पाचव्या महिन्यापासून गरोदर महिलांची नखं ही कमजोर होतात आणि सतत तुटू लागतात. काही जणींच्या बाबतीत मात्र हे उलटंही होऊ शकतं. हे बरेचदा दुसऱ्या तिमाहीदरम्यान अनेक महिलांना जाणवतं.\nहिरड्यांमधून रक्त येणे – गर्भावस्थेच्या पाचव्या महिन्यात जास्त महिलांना हा त्रास सहन करावा लागतो. हिरड्यांमधून रक्त आल्यास, घाबरून जाण्याची गरज नाही. हार्मोन्स बदलामुळे आणि विटामिन के च्या कमतरतेमुळे ही समस्या निर्माण होते.\nश्वास घेण्यास त्रास होणे – प्रोजेस्टरोन हार्मोन्स वाढल्याामुळे अधिक गरोदर महिलांना श्वास घेण्यास त्रास होतो. याशिवाय वजन वाढल्यामुळेही श्वासाची समस्या उद्भवते. गर्भाशयात जर एकापेक्षा अधिक बाळ असतील तर ही समस्या आधीच सुरू होते.\nयोनीतून सफेद पाणी येणे – योनीमधून सफेद स्राव येऊ शकतो. दुर्गंधी नसणारा सफेद आणि अगदी मध्��म स्वरूपाचा स्राव येऊ शकतो. यामुळे जळजळ अथवा खाज येत असेल तर हे अतिशय सामान्य आहे. पण तरीही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.\nविसरण्याची समस्या – गर्भावस्थामध्ये हार्मोनल बदलामुळे डोक्यावर अर्थात स्मरणशक्तीवरही परिणाम होत असतो. यामुळे बरेचदा बऱ्याच गोष्टी विसरल्या जातात.\nपायला सूज येणे – पाचव्या महिन्यापासून साधारण पायाला सूज येणे आणि पाय दुखण्याची समस्या सुरू होते. गर्भावस्थेदरम्यान बाळाच्या पोषणासाठी शरीरात रक्त जास्त तयार होत असते आणि साधारणतः यामुळे पायांमधील नसा ब्लॉक होतात. त्यामुळे पायापासून रक्त हृदयापर्यंत पोहचू शकत नाही. हे लक्षण दिसल्यास, काळजी घ्यावी.\nकधीतरी चक्कर आल्यासारखे वाटणे – बाळाचा विकास जसजसा होऊ लागतो. तेव्हा त्याला योग्य प्रमाणात पौष्टिक तत्वांची गरज भासते. त्यामुळे गरोदर असलेल्या महिलेला थकवा येऊन तिला मध्येच चक्कर आल्यासारखेही वाटू शकते. मळमळण्यावर तुम्ही घरगुती उपाय करू शकता.\nशरीरात होणारे बदल (Changes In Body)\nगरोदरपणाच्या पाचव्या महिन्यात बेबी बंप अर्थात पोट वाढलेले दिसायला सुरूवात होते. पण तुम्ही ही गोष्ट सांभाळणे गरजचे आहे. कारण गर्भाचा आकार वाढण्यासह तुमच्या शरीरामध्ये बदल होत असतात. याशिवाय कोणते बदल दिसतात हे जाणून घेऊया –\nगर्भाशयाचा आकार – आपल्या गर्भाशयाचा आकार वाढून साधारण एखाद्या फुटबॉलच्या आकाराइतका होतो. हीच वेळ असते जेव्हा तुम्हाला जुने कपडे सोडून नव्या स्वरूपातील गर्भावस्थेतील कपडे घालावे लागतात. तसंच पाचव्या महिन्यानंतर तुम्हाला सैलसर कपडे घालावे लागतात.\nपोट खेचले जाणे – पोट वाढल्यामुळे लिगामेंटमध्ये खेचल्यासारखे वाटू लागते. पोट खेचले गेल्यामुळे पोटावर स्ट्रेचमार्क्सही येतात. यासाठी तुम्ही स्ट्रेचमार्क्सचे क्रिम वापरू शकता. पण हे अत्यंत सामान्य आहे.\nहातामध्ये उष्णता निर्माण होणे – तुम्हाला अचानक आपल्या हातामध्ये सतत उष्णता जाणवत असेल तर शरीरात रक्ताच्या कमतरतेमुळे हे जाणवते. त्यामुळे काही महिलांच्या हातावर लाल रेषा येतात.\nकेसांमध्येही होतो बदल – गर्भावस्थेच्या पाचव्या महिन्यात केसांमध्येही बदल होतो. अचानक केस जाड होतात आणि केसगळतीही कमी होते. गरोदरपणात नक्की केस का गळतात याचीही काही कारणं आहेत.\nखूप भूक लागणे – या महिन्यात गरोदर असणाऱ्या महिलांना पहिल्या का��ी महिन्यांच्या तुलनेत अधिक भूक लागते. एका बाजूला काही महिलांना खूप भूक लागते तर काही जणींना मात्र काहीच खावंसं वाटत नाही. ज्याना उलट्यांचा त्रास होतो त्यांना काहीही खावंसं वाटत नाही.\nपाचव्या महिन्यात पोट साधारण फुटबॉलच्या आकाराचे होते. याचा अर्थ बाळाची वाढ अत्यंत योग्यरित्या होत आहे. पाचव्या महिन्यात नक्की बाळाचा विकास कसा होतो आणि कशी वाढ होते ते आपण जाणून घेऊया.\nगर्भातील मुलाचा आकार आणि वजन\nपाचव्या महिन्याच्या शेवटापर्यंत गर्भातील बाळ हे साधारण साडेसहा इंचाचे होते\nएका निरोगी बाळाचे गर्भातील पाचव्या महिन्यातील वजन हे 226 ग्रॅम इतके असते\nवाचा – गरोदरपणात काय खाऊ नये हे पदार्थ\nपाचव्या महिन्यातील बाळाच्या त्वचेवरील रक्तवाहिन्या दिसणं सुरू होतं\nहाडे आणि मांसपेशी पूर्णतः विकसित होतात\nतसंच बाळ आता जांभई घेऊ शकतं आणि हलल्यामुळे आळसंही देते\nबाळ मुलगा असेल तर पाचव्या महिन्यापर्यंत त्याचे अंडकोष विकसित होतात\nबाळ जरी मुलगी असेल तर तिचे गर्भाशय विकसित होते आणि त्यामध्ये अंडी तयार होतात\nतसंच हिरड्या तयार होऊ लागतात\nकिडनी संपूर्ण तयार होऊन काम करू लागते\nकशी घ्यावी काळजी (How To Care)\nगरोदरपणाचा पाचवा महिना हा गर्भवती महिलांसाठी अत्यंत खास असतो. यामध्ये जीवनशैलीपासून ते अगदी खाण्यापिण्यापर्यंत विशेष काळजी घ्यावी लागते. तुम्ही जे काही खाणार आहात, त्याचा संपूर्ण परिणाम हा केवळ तुमच्यावर नाही तर तुमच्या बाळावर होत असतो. या काळात काय काळजी घ्यायची आणि काय खायचे अथवा काय नाही खायचे हे आम्ही या लेखातून तुम्हाला सांगत आहोत.\nपाचव्या महिन्यात काय खावे (What To eat)\nजास्तीत जास्त पातळ पदार्थ – लक्षात ठेवा की, तुम्हाला दोन जीवांची काळजी घ्यायची आहे. स्वतःची आणि बाळाची. त्यामुळे स्वतःला हायड्रेट ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे जास्तीत जास्त पाणी प्या. तसंच सूप, कढी अशा स्वरूपाचे पातळ पदार्थही खा\nप्रोटीनयुक्त पदार्थ – बाळाच्या विकासासाठी प्रोटीन अत्यंत गरजेचे आहे. एक निरोगी गर्भावस्थेसाठी दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीमध्ये 21 ग्रॅम अतिरिक्त प्रोटीन घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात. त्यामुळे जेवणात प्रोटीनयुक्त जेवणाचा समावेश करा. त्यासाठी डाळ, पनीर, सोयाबीन, अंडे इत्यादी पदार्थांचे सेवन योग्य प्रमाणात करा.\nसलाडचे सेवन करा – आपल्या रोजच्��ा जेवणात सलाडचा समावेश करून घ्या. यामुळे तुम्हाला फायबर मिळते, ज्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवणार नाही. सलाडमध्ये तुम्ही गाजर, टॉमेटो, काकडी या भाज्यांचा समावेश करून घेऊ शकता. तसंच सलाड खाण्यापूर्वी व्यवस्थित धुऊन घ्या.\nफळं खा – गर्भावस्थेदरम्यान हे अत्यंत गरजेचे आहे. यामध्ये भरपूर स्वरूपात विटामिन, खनिजे आणि फायबर असते. जे गर्भवती महिलांसाठी अत्यंत गुणकारी ठरते. तुम्ही सफरचंद, केळे, संत्रे आणि किवी अशी फळे नियमित खावीत\nहिरव्या भाज्या खाण्याची गरज – गर्भावस्थेमध्ये बऱ्याचदा जेवण जात नाही. रोज भाज्या खाऊन तुम्हाला जरी कंटाळा आला तरीही बाळासाठी तुम्हाला हिरव्या भाज्या खाव्याच लागतील. लोह मिळविण्यासाठी पालक आणि ब्रोकोलीचे सेवन करा. तर काही हिरव्या भाज्यांची तुम्ही स्मूदीही बनवू शकता.\nधान्य – गर्भावस्थेमध्ये गहू, तांदूळ, मका आणि ओट्स याचाही समावेश करून घ्यावा.\nपाचव्या महिन्यात गरोदर महिलांनी काय खायला नको हेदेखील जाणून घेणे तितकेच महत्वाचे आहे. कारण असे काही पदार्थ आहेत ज्यांचे सेवन केल्याने नुकसान होऊ शकते. पाचव्या महिन्यात काय खाऊ नये जाणून घ्या.\nकोल्डड्रिंक पिऊ नका – गर्भावस्थेमध्ये कोल्डड्रिंकचे सेवन करू नका. यामध्ये कॅफेन, साखर अशा कॅलरी असतात जे गर्भवती महिला आणि बाळाला नुकसानदायी ठरतात. त्यापेक्षा तुम्ही त्याजागी ताज्या फलांचा रस पिऊ शकता.\nही फळं खाऊ नका – डाळिंब, कच्ची पपई, अननस या फळांचे अजिबात सेवन करू नका. यामुळे गर्भपात होण्याचा धोका असतो. या फळांमध्ये अति प्रमाणात असलेली उष्णता ही बाळाच्या विकासासाठी घातक ठरते.\nकॅफिन म्हणा नको – पाचव्या महिन्यात चहा, कॉफी, चॉकलेट या सगळ्यापासून दूर राहा. यामुळे जन्मानंतर बाळाला अनिद्रेचा त्रास होऊ शकतो.\nजंक फूड खाऊ नका – बाहेरील जंक फूड अर्थात पिझ्झा, बर्गर हे पदार्थ खाणे टाळा. याशिवाय बाहेरील चाट, भजी असे पदार्थही खाणे टाळा. घरात हवं तर कधीतरी करून खा. पण सहसा मैद्याचे पदार्थ खाऊच नका\nदारू आणि तंबाखू – दारू, तंबाखू अथवा सिगरेट याचे सेवन अजिबात करू नका. गर्भवती महिलेच्या मुलाला यामुळे नुकसान पोहचू शकते.\nकच्चे अंडे अथवा कच्चे मांस – तुम्ही अंडे अथवा मांसाहार करत असाल तर व्यवस्थित शिजवूनच खा. कच्च्या अंड्यामध्ये साल्मोनेला बॅक्टेरिया असतात. ज्यामुळे फूड पॉईझनिंग होऊ शकते. त्यामुळे कच्चे अंडे वा कच्चे मांस खाणे टाळा.\nपाचव्या महिन्यात करायचा व्यायाम (Exercise)\nनिरोगी आणि चांगल्या शरीरासाठी व्यायाम करणे गरजेचे आहे आणि गरोदर असतानाही तुम्ही व्यायाम करू शकता. नियमित स्वरूपात श्वासाचा व्यायाम आणि काही महत्वाचे व्यायाम प्रकार तुम्ही पाचव्या महिन्यात करू शकता.\nतितली आसन – या आसनामुळे मांसपेशी मजबूत होतात आणि हे आसन केल्याने नॉर्मल डिलिव्हरी होण्यास मदत मिळते. तसंच संपूर्ण नऊ महिने तुम्ही हे आसन व्यवस्थित करू शकता\nपर्वतासन – यामुळे पाय आणि गुडघ्यामध्ये मजबूती मिळते आणि गर्भाशयाशी संबंधित त्रास असतील तर ते कमी होण्यास मदत मिळते\nसुखासन – हे आसन गर्भवती असल्यामुळे होणाऱ्या शरीराच्या त्रासापासून सुटका मिळवून देते. तसंच यामुळे मन आणि डोकं शांत राहण्यास मदत मिळते.\nवक्रासन – या आसनामुळे बद्धकोष्ठ, कंबरदुखी आणि शरीर आखडत असल्याचा त्रास असल्यास, दूर होण्यास मदत मिळते. गर्भवती महिलांना या समस्या होतातच.\nउत्कटासन – पाठीच्या मागच्या बाजूला मजबूती देण्यासाठी या आसनाचा उपयोग होतो. याशिवाय हाडांसाठीही हे आसन उपयुक्त ठरते.\n5 व्या महिन्यात करायचे स्कॅनिंग (5th Month Scanning)\nनियमित स्वरूपात बाळाचा जन्म होणार आहे हे कळल्यापासून वेगवेगळ्या चाचण्या आणि स्कॅनिंग करून घ्यावे लगाते. यामध्ये बाळाचा विकास योग्यरित्या होत आहे की नाही हे कळते. पाचव्या महिन्यात नक्की कोणते स्कॅनिंग करायचे ते जाणून घ्या.\nकॉर्डोसेंटेसिस टेस्ट – एखाद्या महिलेच्या बाळामध्ये काही समस्या असल्याचे लक्षात आल्यास, डॉक्टर ही टेस्ट करण्याचा सल्ला देतात. या चाचणीमुळे बाळामध्ये क्रोमोसोम असमानता आहे की नाही हे कळून येते.\nएम्नियोसेंटेसिस टेस्ट – विशेष परिस्थितीमध्ये गर्भावस्थेदरम्यान एम्नियोसेंटेसिस टेस्टदेखील केली जाते. यामध्ये बाळामध्ये स्पाईन बिफिडा, डाऊन सिंड्रोमसारखे दोष तर नाही ना हे पाहिले जाते.\nअल्ट्रासाऊंड टेस्ट – पाचव्या महिन्यात ही सर्वात महत्वाची टेस्ट मानली जाते. अल्ट्रासाऊंडमध्ये बाळाच्या आरोग्याची तपासणी केली जाते. तसंच बाळाच्या शारीरिक वाढीत कोणतीही समस्या नाही ना हे यातून कळते. या टेस्टमधून बाळाचे लिंग कोणते आहे तेदेखील कळते. पण बाळाचे लिंग कोणते हे सांगण्याची परवानगी आपल्याकडे नाही. हा दंडनीय अपराध मानला जातो.\nयाशिवाय रक्तदाब, वजन, गर्भाशयाचा आकार मोजणी, युरीन तपासणी, हिमोग्लोबिन पातळीची तपासणी, बाळाच्या हृदयाच्या ठोक्याचा आवाज या सगळ्याचीही चाचणी पाचव्या महिन्यात केली जाते.\n5 व्या महिन्यात घ्यायची काळजी आणि काय करावे (What To Do In 5th Month)\nरॅशेसची घ्या काळजी – गर्भावस्थेमध्ये उष्णतेमुळे काख आणि स्तनांच्या आसपास रॅश येऊ शकतात. यापासून सुटका मिळविण्यासाठी नियमित दिवसातून दोनदा आंघोळ करावी. तसंच रॅशेस येत नाहीत ना याकडेही लक्ष द्यावे.\nडाव्या बाजूला झोपावे – पाचव्या महिन्यात तुमचे पोट बऱ्यापैकी वाढलेले असते. त्यामुळे सामान्य अवस्थेत झोपणे कठीण होते. तुम्ही डाव्या बाजूला अथवा डाव्या कुशीवर झोपावे. हे तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी योग्य आहे.\nसैलसर कपडे घालावेत – वाढत्या पोटामुळे घट्ट कपडे न घालता सैलसर कपडे घालावेत. जेणेकरून श्वास घ्यायला त्रास होणार नाही\nफायबरयुक्त जेवण खा – या महिन्यात बऱ्याच महिलांना बद्धकोष्ठतेची समस्या सुरू होते. त्यामुळे यातून सुटण्यासाठी फायबरयुक्त जेवण खा\nपोश्चर नीट ठेवा – जेव्हा घरात असाल तेव्हा उठताना आणि बसताना पोश्चरची काळजी घ्या. जास्ती वेळ उभे राहू नका. काम करताना मध्ये मध्ये ब्रेक घ्या आणि आराम करा. तसंच जास्त वेळ झोपण्याचा प्रयत्न करा\nबाळाशी बोला – गर्भात वाढणाऱ्या बाळाशी बोला. तुमचा आवाज ऐकून बाळ लाथ मारायला आणि प्रतिसाद द्यायला याच काळात सुरूवात करते. गर्भसंस्काराबद्दल तुम्ही ऐकले आहे. त्यामुळे गर्भसंस्कार पुस्तके वाचून त्याप्रमाणे बाळाशी बोलण्याचा आणि त्याच्याशी अधिक प्रेमाने वागण्याचा प्रयत्न करा.\nदारू, कॅफीन आणि सिगरेटचे सेवन अजिबात करू नये. यामुळे होणाऱ्या बाळावर अत्यंत वाईट परिणाम होतो\nगर्भवती महिलेला आधी एखादं मूल असेल तर तिने त्या मुलाला अजिबात उचलू नये. असे केल्याने तुमच्या पोटावर दबाव पडू शकतो. कोणतीही जड वस्तू उचलणे टाळा.\nकोणत्याही प्रकारचे रस्त्यावरचे पदार्थ खाणे टाळा\nवडिलांसाठी नक्की काय काळजी घ्यायची याच्या टिप्स (Care Tips For Father)\nआईप्रमाणेच वडिलांच्याही जबाबदाऱ्या असतात. हे बाळ तुमच्या दोघांचेही आहे. त्यामुळे दोघांनीही याची जबाबदारी योग्यरित्या उचलावी. यासाठी वडिलांना काही टिप्स –\nआपल्या जोडीदाराला समजून घ्या – गर्भावस्थेदरम्यान तुम्ही तुमच्या पत्नीला समजू�� घ्या. तिच्या स्वभावात होणारे चढउतार समजून घेणे गरजेचे आहे. तसंच तिला या काळात जास्तीत जास्त प्रेम द्या आणि भावनिक आधार द्या.\nवेळोवेळी डॉक्टरांकडे घेऊन जा – गर्भवती असल्याने पत्नीला रूटीन चेकअपला घेऊन जायची जबाबदारी तुम्ही उचला. तसंच तुम्हाला असलेले प्रश्न डॉक्टरांना विचारा.\nपोटातील बाळासह बोला – ज्याप्रमाणे आई म्हणून बाळाशी पत्नी बोलते, हात लावते तसंच त्या बाळाच्या वडिलांनीही त्याच्याशी बोलणे आणि पोटाला हात लावून आपला स्पर्श जाणवून देणे गरजेचे आहे.\n1. पाचव्या महिन्यात साधारण किती खायला हवे\nपाचव्या महिन्यात महिलांना रोज 340 अतिरिक्त कॅलरी खाण्याचा सल्ला देण्यात येतो. तसंच तुम्ही कॅलरी मिळविण्यासाठी जे खाल ते पौष्टिक असायला हवे याची नक्की काळजी घ्या.\n2. पाचव्या महिन्यात किती वजन वाढायला हवे\nपाचव्या महिन्यात साधारण दोन किलो वजन वाढायला हवे. तसंच संपूर्ण 9 महिन्यात महिलांचे वजन साधारण 11 ते 16 किलो इतके वाढते. दुसऱ्या तिमाहीमध्ये किमान दोन किलो तरी वाढायलाच हवे.\n3. पाचव्या महिन्यातही चक्कर येण्याचा त्रास असू शकतो का\nहा त्रास कोणत्याही महिन्यात होऊ शकतो. प्रत्येक महिलेच्या हार्मोन्स बदलानुसार हा त्रास होतो. काही महिलांना हा त्रास अजिबात होत नाही. पण चक्कर ही कोणत्याही महिन्यात येऊ शकते.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%B2_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%B3", "date_download": "2021-12-05T09:09:09Z", "digest": "sha1:VPMMBI2OHPLY7TFVJS3QADO2JS3OAEKG", "length": 4599, "nlines": 94, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कारगिल विमानतळ - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआहसंवि: none – आप्रविको: VI65\nहे भारताच्या जम्मू आणि काश्मिर राज्यातील कारगिल येथे असलेले विमानतळ आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ डिसेंबर २०१८ रोजी १९:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%AF_%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE", "date_download": "2021-12-05T08:43:03Z", "digest": "sha1:Y2ZPYILOQFQGHQ7ACXVTYODBZ5XJKTRP", "length": 6604, "nlines": 109, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "तन्मय मिश्रा - विकिपीडिया", "raw_content": "\nजन्म २२ डिसेंबर, १९८६ (1986-12-22) (वय: ३४)\nगोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने मध्यम-जलद\n१४ सप्टेंबर २००७ वि श्रीलंका\nए.सा. T२०I प्र.श्रे. लि.अ.\nसामने ३२ ४ १२ ४२\nधावा ७८७ ६७ ६५९ १०१६\nफलंदाजीची सरासरी ३०.२६ १६.७५ ३२.९५ २९.०२\nशतके/अर्धशतके ०/४ –/– –/५ ०/५\nसर्वोच्च धावसंख्या ६६ ३८ ८९ ६८\nचेंडू ३ – ९६ ३\nबळी ० – १ ०\nगोलंदाजीची सरासरी – – ६६.०० १२.००\nएका डावात ५ बळी – – ० –\nएका सामन्यात १० बळी – – ० –\nसर्वोत्तम गोलंदाजी – – १/५३ –\nझेल/यष्टीचीत {{{झेल/यष्टीचीत१}}} {{{झेल/यष्टीचीत२}}} {{{झेल/यष्टीचीत३}}} {{{झेल/यष्टीचीत४}}}\n८ मार्च, इ.स. २०११\nदुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर)\nकेनिया क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nकेन्याच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nकेनिया संघ - क्रिकेट विश्वचषक, २०११\nकामांडे(ना.) • ओमा(य.) • मिश्रा • जेम्स न्गोचे • ओबान्डा • ओबुया • डे.ओबुया(य.) • ओढ्मिबो • ओडोयो • ओगोन्डो • ओटियेनो • पटेल • टिकोलो • वॉटर्स • न्गोचे •प्रशिक्षक: बॅप्टिस्ट\nइ.स. १९८६ मधील जन्म\nइ.स. १९८६ मध्ये जन्मलेले क्रिकेट खेळाडू\n२२ डिसेंबर रोजी जन्मलेले क्रिकेट खेळाडू\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nकेनियाचे एकदिवसीय क्रिकेट खेळाडू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ ऑक्टोबर २०२१ रोजी १०:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagirikhabardar.com/archives/7868", "date_download": "2021-12-05T08:55:32Z", "digest": "sha1:673WG63DVCK2EM6D5XUDN7HNDN5ZKZIJ", "length": 8244, "nlines": 124, "source_domain": "ratnagirikhabardar.com", "title": "नरेंद्र मोदी – ‘परीक्षा पे चर्चा 2020’ | रत्नागिरी खबरदार", "raw_content": "\nHome देशभरातील घडामोडी नरेंद्र मोदी – ‘परीक्षा पे चर्चा 2020’\nनरेंद्र मोदी – ‘परीक्षा पे चर्चा 2020’\nविद्यार्थ्यांना येणारा परीक्षेचा ताण हलका करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘परीक्षा पे चर्चा 2020’ या संवादात्मक कार्यक्रमाअंतर्गत देश-विदेशातल्या विद्यार्थी आणि शिक्षकांशी 20 जानेवारी 2020 रोजी नवी दिल्लीतल्या तालकटोरा स्टेडियमवर सकाळी अकरा वाजता संवाद साधणार आहेत. परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातल्या 104 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. त्यांच्यासमवेत 13 शिक्षक असून 18 जानेवारीला हा चमू दिल्लीत दाखल होईल. ‘परीक्षा पे चर्चा 2020’ या कार्यक्रमामध्ये देशभरातले सुमारे 2,000 विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचे दूरदर्शनच्या (डी.डी. नॅशनल, डी.डी न्यूज, डी.डी इंडिया) आणि आकाशवाणीच्या (ऑल इंडिया रेडिओ मिडीयम वेव, ऑल इंडिया रेडिओ एफएम) वाहिनीवरुन थेट प्रसारण होणार आहे.या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी तणावरहित वातावरणात परीक्षा द्यावी यासाठीचा उपयुक्त आणि मोलाचा सल्ला पंतप्रधानांकडून ऐकण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांमध्येही मोठी उत्सुकता आहे.\nPrevious articleमराठी कुटुंबातील तरुणीने आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत मिळवलं यश\nNext articleग्रंथालय मान्यतेवरील बंदी उठवणार – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत\nज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे निधन\n‘ओमिक्रॉन’ची धास्ती; केंद्राकडून ‘या’ सहा राज्यांना अलर्ट, पत्राद्वारे दिल्या सूचना\nब्रेकिंग : भारतात ‘ओमिक्रॉन’चा तिसरा रुग्ण आढळला\nचंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपची आज रत्नागिरीत प्रचारफेरी\nहॉटेल-रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थाच्या किंमती 30 टक्क्यांनी वाढणार\nरत्नागिरी पोलिसांनी उभारली मिनरल वॉटर वितरण यंत्रणा\nस्वर्णिम विजय मशालीचे मुंबईत आगमन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी गेट वे ऑफ...\nपाण्याच्या प्रश्नासंदर्भात राजापूरच्या नागरिकांची पालिकेवर धडक\nअल्पवयीन मुलाकडून महिलेला मारहाण\n…तर 1 जुलैला कोरोना संपणार; डॉ. रवी गोडसेंचा दावा\nयावर्षी जिल्ह्यात ८ हजार बंधारे बांधण्या���े उद्दिष्ट\nजिल्ह्यात आज 5 नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद\nज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे निधन\nभोस्ते शिवसेना विभागप्रमुखपदी युवराज गुजर यांची निवड\nकोकण रेल्वे मधील प्लास्टिक मिश्रित वड्याने दोन वर्षाच्या मुलाची प्रकृती बिघडली\nदुचाकीसह दाम्पत्य कोसळले नदीत\nझाकण उघडे असल्याने महिला पडली गटारात\nदेशात २४ तासांत कोरोनाचे तब्बल २०,९०३ नवे रुग्ण\nएसआयटीच्‍या टीमने स्वामी चिन्मयानंद यांना केले अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/desh/lockdown-migration-workers-likely-affect-industries-12280", "date_download": "2021-12-05T09:09:30Z", "digest": "sha1:6V55CEACJR6KNFK3JBSW5H6UJQZTIRSV", "length": 5568, "nlines": 44, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "लॉकडाऊनची भीती: कामगारंच्या राष्ट्रीय महामार्गावर रांगा", "raw_content": "\nलॉकडाऊनची भीती: कामगारंच्या राष्ट्रीय महामार्गावर रांगा\nनवी दिल्ली: कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असतांना अनेक ठिकाणी नाईट कर्फ्यू आणि लॉकडाउन सुरू झाले आहेत, तेव्हा भीतीमुळे कामगार घरी परत जायला निघाले आहेत. गेल्या वर्षी लॉकडाउनमुळे स्थलांतरित मजुरांचे प्रचंड हाल झाले. हा त्रास टाळण्यासाठी स्थलांतरितांनी आधीच स्थलांतर करण्यास सुरवात केली आहे. घरी परत जाणाऱ्यांची राष्ट्रीय महामार्गावर लाईन लागली आहे. त्याचबरोबर बसमधून जाणाऱ्यांचीही एकच झूंबड उडाली आहे.\nकामगारांच्या स्थलांतरामुळे उद्योगधंदयांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे लॉकडाउन जाहीर करण्यात आले तेव्हा अचानक वाहतूक थांबल्यामुळे स्थलांतरित मजुरांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागला. जेव्हा मजुरांना जेवणाची समस्या उद्भवली, शेकडो किलोमीटर मजूर घरी उपाशापोटी पायी चालत निघाले. कसे तरी पायी चालत हे मजूर घरी पोहचले. लॉकॉडाउन शिथिल झाल्यानंतर जस जसे कारखाने उद्योगधंदे सुरू झाले तस तसे कामगार परत येवू लागले, आता कामगार खूप प्रयत्न करून परत आले आहे. पण पुन्हा एकदा कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जात आहे. म्हणून लॉकडाऊनच्या भीतीने प्रवासी मजूर पळून जाऊ लागले आहेत. राष्ट्रीय महामार्गावर, कामगारांच्या रांगा बघायला मिळत आहे. स्टेशनवर र्गदी बघायला मिळत आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोरोनासंदर्भात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेतली\nखासगी ट्रॅव्हल्स सकाळी व संध्याकाळी उत्त�� प्रदेश, बिहार अशा राज्यातून उद्योगधंदे असणाऱ्या राज्यांमध्ये बस पाठवत आहे आणि कामगार या बसेस ने घरी परत जात आहे.\nमजुरांच्या स्थलांतरामुळे उद्योजकांच्या अडचणी वाढल्या\nमजुरांच्या स्थलांतरानंतर उद्योजकांचे प्रश्न वाढू लागले आहेत. कारण कारखाने आणि उद्योगधंदे सुरुवातीला कोरोनामुळे बंद झाले होता, पण परिस्थिती पुन्हा सामान्य होऊ लागली होती, म्हणून जवळपास सर्वच सुरू झाले होते. मात्र कोरनाच्या वाढत्या केसेस बघता कामगार आता पुन्हा घराकडे परतायला लागले आहे. उद्योजकांसाठी संकट उद्भवू शकते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/krida/see-what-shreyas-iyer-said-after-shoulder-operation-12269", "date_download": "2021-12-05T09:06:46Z", "digest": "sha1:43YLYJG5QVIDEFEAGH75DQCJSA2CNKZO", "length": 5970, "nlines": 49, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "खांद्याच्या ऑपरेशननंतर श्रेयस अय्यर काय म्हणाला पहा", "raw_content": "\nखांद्याच्या ऑपरेशननंतर श्रेयस अय्यर काय म्हणाला पहा\nशुक्रवारी 9 एप्रिल रोजी आयपीएल 2021 (ipl 2021) सुरू होणार आहे. हंगाम सुरू होण्यापूर्वीच दिल्लीचा पूर्व कप्तान श्रेयस अय्यर जखमी झाल्याने, दिल्ली कॅपिटलच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. मात्र, नंतर संघाने वृषभ पंतला कर्णधार म्हणून नेमले आहे. दरम्यान, गुरुवारी श्रेयस अय्यर म्हणाला, त्याच्या खांद्याच्या दुखापतीची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे आणि शक्य तितक्या लवकर तो मैदानात परत येण्याचा प्रयत्न करेल. श्रेयस अय्यर यांने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करुन याबाबत माहिती दिली आहे. सेलिब्रिटीचे स्टायलिस्ट आलिम हकीम यांनीही या पोस्टवर भाष्य केले आहे. इतकेच नाही तर टीव्ही अभिनेत्री करिश्मा तन्नाने त्याला काय घडले हे विचारले आहे.\nआवडता सेलेब्रिटी म्हणून मीरा राजपूतने घेतले या क्रिकेटरचे नाव\nश्रेयस अय्यर याच्या या पोस्टवर, आलिम हकीम यांनी लिहिले: \"तू लढाऊ आहेस. लवकरच बरे होशील अशी आशा आहे.\" अय्यर गेल्या महिन्यात इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत जखमी झाला होता. या कारणास्तव, तो इंडियन प्रीमियर लीगमधून बाहेर आहे. अय्यरने त्याचा फोटो टाकत ट्विट केले की, \"ऑपरेशन यशस्वी झाले आणि शक्य तितक्या लवकर मी पूर्ण बरा होऊन परत येईल. तुम्ही शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद.\"\nपुण्यात 23 मार्च रोजी पहिल्या वनडे सामन्यात जॉनी बेअरस्टोचा शॉट रोखण्याच्या प्रयत्नात श्र��यस अय्यर जखमी झाला होता. यामुळे इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित सामन्यांमधून आणि आयपीएलमधूनही त्याला वगळण्यात आले. आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटलचा कर्णधार असलेला अय्यर चार महिने बाहेर क्रिकेटपासून दूर राहण्याची शक्यता आहे. त्याने लँकशायर या संघासोबत करारही केला आहे. 23 जुलैपासून सुरू होणार्‍या वनडे स्पर्धेत तो इंग्लिश काऊन्टी संघाकडून खेळण्याची शक्यता नाही. अय्यरच्या जागी दिल्लीच्या कॅपिटल्सने वृषभ पंतला आपला कर्णधार म्हणून नेमले आहे.\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://anandghare2.wordpress.com/2016/03/28/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%A0%E0%A5%87%E0%A4%89%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A5%A7-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5-%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2021-12-05T07:11:13Z", "digest": "sha1:PO7TRQAQV5TY6CJ74DAEUKQMWPAJQMMU", "length": 28365, "nlines": 138, "source_domain": "anandghare2.wordpress.com", "title": "स्मृती ठेउनी जाती – १ स्व. करुणाताई देव (नीलम प्रभू) | निवडक आनंदघन", "raw_content": "\nआजीचे घड्याळ (कालगणना) (3)\nकला आणि कलाकार (6)\nराणीचे शहर लंडन (6)\nबोलू ऐसे बोल (11)\nविज्ञान आणि तंत्रज्ञान (86)\nचीन चिनी चायनीज (5)\nसाहित्य आणि साहित्यिक (20)\nविठ्ठला तू वेडा कुंभार (6)\nस्मृती ठेउनी जाती – १ स्व. करुणाताई देव (नीलम प्रभू)\nयाआधी दिलेला श्री.यशवंत देव यांच्यावरील लेख मी सुमारे पाच वर्षांपूर्वी लिहिला होता. तो प्रकाशित करण्याच्या सुमारासच त्यांच्या पत्नी करुणाताईंच्या निधनाची दुःखद बातमी आली. त्यांच्यासंबंधीच्या आठवणी लिहिण्यासाठी मी स्मृती ठेउनी जाती या नावाने एक नवी मालिका सुरू केली. त्यातले हे पहिले पुष्प मी त्यांनाच वाहिले होते.\nआपल्याला रोजच्या जीवनात अनेक माणसे भेटतात, त्यातली काही माणसे काही काळ लक्षात राहतात, बाकीची लगेच विस्मरणात जातात. आपल्याला नेहमी भेटणारी माणसे अर्थातच चांगली लक्षात असतात. पण बराच काळ न भेटल्यास लक्षात राहिलेल्या लोकांच्या आठवणींवर धुळीची पुटे जमू लागतात आणि त्यासुद्धा हळूहळू पुसट होतच असतात. ती व्यक्ती आपल्याला पुन्हा भेटली किंवा कुठे तरी तिचा संदर्भ निघाला तर तिची आठवण पुन्हा ताजी होते, तिच्यावर बसलेली धूळ झटकली जाऊन तिचे चित्र थोडे स्पष्ट ह���ते. आपण एकाद्याला भेटतो म्हणजे आपले त्याच्याशी काही संभाषण होते, निदान ‘शब्देविण संवादू’ तरी साधला जातो. तो आपला किंवा आपण त्याचा आदर, कौतुक, तक्रार, निषेध असे काही तरी करतो, आपण हसतो, सुखावतो, रडतो, रुसतो, रागावतो असे काही तरी करतो. प्रेम, आस्था, जिव्हाळा किंवा द्वेष, वैताग, संताप अशा कोणत्या तरी भावना आपल्या मनात उठतात. एकाच शब्दात सांगायचे झाले तर त्या व्यक्तीचा ‘प्रभाव’ जर या भेटीमधून आपल्यावर पडला तर ती व्यक्ती आपल्या स्मरणात घर करून राहते. काँप्यूटरच्या भाषेत सांगायचे तर आपल्या मनात तिची ‘फाइल’ उघडली जाते आणि ती फाइल हळूहळू इतर फाइलींच्या ढिगा-यात लपून जाते, पण जुन्या आठवणी काही निमित्याने कधी कधी जाग्या होतात तेंव्हा ती फाइल पुन्हा उघडते.\nजुने फोटो पाहतांना त्यातले काही चेहेरे पाहताच त्यांच्या ब-याचशा आठवणी निघतात. मनाच्या स्मृतीपटलावर कोरली गेलेली त्यांची चित्रे शब्दांमधून मांडून आपल्या परीने ती रंगवावीत असे मनाला वाटते. ”मनात आले ते लिहिले” हेच या ब्लॉगचे ब्रीद वाक्य असल्यामुळे ही व्यक्तीचित्रे काढायला मी सुरुवात केली. ज्यांची आठवण येताच त्यांच्याविषयी असलेली आदराची भावना उचंबळून येते अशा व्यक्तींबद्दल मी ‘तेथे कर माझे जुळती’ या मालिकेत लिहीत आहे. पण सगळेच जण या श्रेणीत बसत नाहीत. कदाचित त्यांच्या अंगी असलेले दिव्यत्व पाहण्याची संधी मला मिळाली नसेल किंवा मला ते ओळखता आले नसेल. तरीसुद्धा अशा काही व्यक्तींचा माझ्यावर प्रभाव पडला आणि त्या माझ्या स्मरणात कायमच्या राहिल्या. ठरवून त्यांची भेट घेण्यासाठी सबळ असे कारण माझ्याकडे नसायचे, पण अचानकपणे त्या पुन्हा भेटल्या तर फार आनंद होत असे. अशा एकाद्या व्यक्तीला योगायोगाने का होईना पण पुन्हा कुठे तरी भेटण्याची इच्छा मनात असली आणि अचानकपणे ती आपल्यातून कायमची निघून गेल्याचे समजले तर खूप यातना होतात. पहायला गेलो तर आपल्या रोजच्या जीवनात तिला स्थान नसते, तिची उणीव आपल्याला कुठेही जाणवत नसते, पण तरीही आता ती कधीच भेटणार नाही हा विचार मनाला व्याकुळ करतो.\nअशा काही व्यक्तींची शब्दचित्रे ‘स्मृती ठेउनी जाती’ या नव्या मालिकेत काढण्याचा प्रयत्न मी करणार आहे. माझा परिवार आणि माझे कार्यालय यातील माणसांचा माझ्याबरोबर फारच जवळचा संबंध असल्यामुळे त्यांच्यावर काय आणि किती लिहावे हे ठरवणे कठीण आहे. शिवाय त्यांच्याकडे मी वस्तुनिष्ठपणे पाहू शकणार नाही. त्यामुळे सध्या तरी मी त्यामधील कोणाचाही या मालिकेत समावेश केलेला नाही. ‘तेथे कर माझे जुळती’ या मालिकेत कोणावरही लिहितांना त्या व्यक्तीचे जीवनचरित्र, त्याची कामगिरी, त्याला मिळालेले बहुमान वगैरे तपशीलांना विशेष महत्व न देता आणि त्याची फारशी व्यक्तीगत माहिती न देता माझा त्या व्यक्तीशी कुठे, किती आणि कसा संबंध आला आणि त्या बद्दल मला काय वाटते यावर मी लिहिले होते. ‘स्मृती ठेउनी जाती’ या नव्या मालिकेतसुद्धा मी हेच धोरण ठेवणार आहे.\nश्रेष्ठ गीतकार, संगीतकार आणि गायक यशवंत देव यांच्या बद्दल लिहीत असतांना करुणाताईंची आठवण आल्याशिवाय कशी राहील देवांच्या छायाचित्रात त्यांच्यासोबत करुणाताई दिसत आहेतच. खरे तर त्यांच्यावर देखील ‘तेथे कर माझे जुळती’ या मालिकेत लिहावे असा विचार मनात येत होता. त्यांना जास्त जवळून पहायला मला मिळाले असते तर बहुधा मी ते करू शकलो असतो. पण तसा योग आला नाही आणि त्यांनी या जगाचा निरोप घेतल्याचे वृत्त नुकतेच आले. यशवंत देव यांच्याबरोबरच त्याच सुमारास करुणाताईंशीही माझी ओळख करून दिली गेली होती. त्यानंतर यशवंत देवांच्या जेवढ्या कार्यक्रमांना मी हजर राहिलो होतो त्यातील बहुतेक ठिकाणी करुणाताई आल्या होत्या आणि माझे त्यांच्याशी एक दोन शब्दांचे आदान प्रदान झाले होते. यातल्या काही कार्यक्रमांचे निवेदन करुणाताईंनी केले होते. इतर वेळी त्या सन्मान्य पाहुण्याच असायच्या, पण त्यांना यशवंत देवांची सावली म्हणता येणार नाही एवढा मान त्यांना स्वतंत्रपणे मिळतांना दिसत होता. .\nमी पहिल्यांदा त्यांना पाहिले तेंव्हा त्या ‘करुणा देव’ झाल्या नव्हत्या. तेंव्हा त्या ‘नीलम प्रभू’ होत्या. दूरदर्शन येऊन त्याचे प्रक्षेपण दिवसभर सुरू होण्याच्या आधीच्या काळात रेडिओ खूपच लोकप्रिय होता. रेडिओ सिलोन आणि विविध भारतीच्या कार्यक्रमांना सर्वाधिक पसंती असली तरी ‘मुंबई ब’ केंद्राच्या मराठी कार्यक्रमाचे चाहतेही होते. त्यात ‘प्रपंच’ नावाचा एक खुमासदार कार्यक्रम होता. यातल्या मीनावहिनी आणि टेकाडेभावजी यांच्या खुसखुशीत संवादातून निरनिराळ्या घटनांवर मार्मिक टिप्पणी केली जात असे. ज्ञान आणि मनोरंजन या दोन्हींचा समतोल या श्रुतिकेत साधला जात असे. नीलम प्रभू या त्यातल्या ‘मीनावहिनी’ होत्या. आवाजातला गोडवा, बोलण्यातला सहजपणा, अस्खलित शब्दोच्चार, संवादाच्या गरजेनुसार त्यातील चढउतार वगैरे सगळे गुण त्यात असल्यामुळे त्या आपल्याच घरातल्या सदस्य आहेत असे शहरातल्या मराठी मध्यमवर्गीयांना वाटत असे. सोप्या आणि घरगुती बोलण्यातल्या भाषेत सादर केला जात असलेला हा मनोरंजक कार्यक्रम घरातल्या सर्वांना ऐकावाला वाटत असे. नीलम प्रभू यांचा गोड आवाज आकाशवाणीवरील इतर कार्यक्रमात किंवा जाहिरातीतसुद्धा कानावर पडताच ओळखता यावा इतका सर्वाच्या परिचयाचा झाला होता.\nत्यांनी रंगभूमीवर अनेक नाटकात भूमिका केल्या असे ऐकले असले तरी मला त्यातली कोणती पाहिल्याचे आठवत नाही. आम्ही मुंबईच्या एका टोकाला रहात असल्यामुळे नाटक पहायला जाणे मला तसे कठीणच होते, त्यामुळे मी फारच कमी आणि अतीशय नावाजलेली नाटकेच पहात होतो. त्यामुळे असे झाले असेल. पु.ल.देशपांडे यांच्या ‘वा-यावरची वरात’ या बहुरंगी कार्यक्रमात ‘रविवारची एक सकाळ’ नावाची धमाल नाटुकली होती. त्यातली नीलम प्रभू यांची भूमिका खूप गाजली. ‘बटाट्याची चाळ’ हा एकपात्री प्रयोग तुफान यशस्वी झाल्यावर पुलंनी ‘वा-यावरची वरात’ आणली होती. तीसुद्धा ‘सबकुछ पु.ल.’ याच प्रकारची असली तरी त्यात इतर थोडी पात्रे होती. त्यांतल्या नीलमताईंनी स्वतःच्या सहज सुंदर अभिनयकौशल्याने त्या नाटिकेला बहार आणली होती.\nटीव्हीच्या प्रसारानंतर रेडिओ ऐकणे संपले. घरातला रेडिओ दोन तीन वेळा दुरुस्ती झाल्यानंतर कायमचा अडगळीत गेला. वा-यावरची वरातचे प्रयोग बंद झाल्यावर तत्सम दुसरा कार्यक्रम आला नाही. त्यामुळे ‘नीलम प्रभू’ हे नाव नजरेआड गेले. त्यांचे पती बबन प्रभू कालवश झाले. त्यानंतर नीलमताईंनी यशवंत देव यांच्याशी विवाह केला. ही बातमी त्या काळात नक्कीच महत्वाची असणार. पण मी तेंव्हा मराठी वर्तमानपत्रे वाचत नव्हतो आणि टाइम्स ऑफ इंडियाने ती पहिल्या पानावर दिली नसावी. त्यामुळे मला ती माहीत नव्हती. अनेक वर्षानंतर ज्या वेळी मी त्यांना यशवंत देवांच्या बरोबर पाहिले तेंव्हाच त्यांना पूर्वी कुठे तरी मी पाहिले असल्यासारखे वाटले आणि त्यांचा आवाज ऐकून तो तर खूप ओळखीचा वाटला. “या बाई नीलम प्रभूंच्यासारखे बोलताहेत” असे मी शेजारच्या माणसाला सांगितल्यावर तो हसायला लागला. “अहो, करुणाताई म्हणजे नीलम प्रभूच आहेत.” असा खुलासा त्याने केल्यावर माझे मलाच हसू आले.\nकोणताही कार्यक्रम संपल्यानंतर स्टेजवर जाऊन भेटल्यावेळी त्या खूप आपुलकीने वागायच्या. त्या आम्हाला नेहमी सांगायच्या, “तुम्ही दोघे एकदा घरी या ना, जरा निवांतपणे बोलता येईल.” हे रेडिओवरल्या ‘मीनावहिनी’ बोलत नसून करुणाताई मनापासून सांगत आहेत असेच वाटावे इतका सच्चेपणा त्यात असायचा. पण ”एवढ्या मोठ्या आणि कार्यमग्न लोकांच्या घरी आपण असेच कसे जायचे” याचा संकोचही वाटायचा. त्यामुळे त्यांचे आमंत्रण स्वीकारून ते प्रत्यक्षात आणायचा धीर कधीच झाला नाही. आम्ही एक तरी चान्स घ्यायला हवा होता असे आता वाटते. पण आता असे वाटून त्याचा काय उपयोग आपल्या स्मृती तेवढ्या मागे ठेऊन करुणाताई तर निजधामाला निघून गेल्या आहेत.\n« तेथे कर माझे जुळती – ८ – श्री.यशवंत देव तेथे कर माझे जुळती – ९ – श्रीनिवास खळे »\nजागतिक महिला दिन | निवडक आनंदघन, on मार्च 7, 2019 at 10:02 pm said:\n[…] स्व. करुणाताई देव (नीलम प्रभू) […]\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nगुणवत्ता, दर्जा, स्तर, प्रत …… आणि क्वालिटी\nयंत्रे तयार करणारी यंत्रे नोव्हेंबर 11, 2021\nशाश्वत ऊर्जा ऑक्टोबर 20, 2021\nवातावरणामधील हवेचा दाब ऑक्टोबर 7, 2021\nतेथे कर माझे जुळती – भाग १९ – माझ्या आत्या सप्टेंबर 27, 2021\nओझोन आणि हीलियम सप्टेंबर 16, 2021\nप्लॅस्टिक – ब्रह्मराक्षस की बागुलबोवा \nगॅलीलिओ आणि विज्ञान (सायन्स) ऑगस्ट 10, 2021\nकोपरनिकसचे संशोधन – सूर्यमालिका जुलै 29, 2021\nजुगाड पुराण जुलै 22, 2021\nएक धामधुमीचा दिवस (११ जुलै २००६) जुलै 11, 2021\nप्राचीन काळातील भारताची विज्ञानामधील प्रगति जून 29, 2021\nपरतलो मातृभूमीला मे 31, 2021\nइंद्र देवा रे देवा …. मे 25, 2021\nभगवान श्रीपरशुराम मे 14, 2021\nशून्याचा शोध मे 10, 2021\nपुण्याचा स्वाइनफ्ल्यू २००९ एप्रिल 14, 2021\nसिंहगड आणि मी एप्रिल 8, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/author/dipak/", "date_download": "2021-12-05T07:57:01Z", "digest": "sha1:U3FX7XFRFG4CO25P6YNR4JJQCKBDN5NM", "length": 16637, "nlines": 170, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Team Maharashtra Desha, Author at Maharashtra Desha महाराष्ट्र देशा", "raw_content": "\n डोंबिवलीतील ओमिक्रॉनबाधिताच्या संपर्कातील सर्व जण निगेटिव्ह\nराजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही- गुलाम नबी आझाद\n‘समृद्धी महामार्ग कधी होणार पूर्ण’, मोपलवारांनी दिली माहिती\n��तेव्हा काश्मीरमध्ये शांतता होती का\n‘…आता राजकारणाची सूत्रे हाती घ्यायला हवीत’, आदित्य ठाकरेंना बॅनर्जींचा सल्ला\n‘… पण महाराष्ट्राप्रमाणेच बंगाल झुकणार नाही’, ममता बॅनर्जींचा इशारा\n‘कायद्याने माझ्या परिवाराला व्यापार करण्याचा अधिकार आहे, माझ्याकडे आहे ते सर्व कागदोपत्री आहे’\nगोंदिया – राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज पुन्हा एकदा विरोधकांवर हल्लबोल केला आहे. सोशल मिडियावर लाल कपडे...\nनवाब मलिक यांनी केलेला ‘तो’ दावा ठरणार खोटा \nमुंबई – आर्यन खान अटक प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आरोपांचा धुरळा उडवला होता. एवढंच नाहीतर आरोपी किरण गोसावी याची भाजपच्या...\nराज्यपाल कोश्यारींचे मुलींबद्दलचे वक्तव्य संघाच्या मनुवादी विचारसरणीतून : अतुल लोंढे\nमुंबई – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुलींच्या प्रगतीबाबत केलेले वक्तव्य हे निषेधार्ह असून या विधानातून त्यांच्या बुरसटलेल्या मनुवादी विचारसणीचे दर्शन होते...\n‘गेल्या सात वर्षात केंद्रानं पेट्रोल-डिझेलमधून 23 लाख कोटी रुपये मिळवले’\nमुंबई – सातत्याने होत असलेल्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. यातच आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी याच मुद्द्यावरून मोदी सरकारवर...\nभुजबळ आणि सुहास कांदे यांच्यातील वाद चिघळला, कांदे यांचा आत्मदहनाचा इशारा\nनाशिक – नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि शिवसेनेचे स्थानिक आमदार सुहास कांदे यांच्यातील वाद काही शमन्याचं नाव घेत नाहिए. उलट दिवसेंदिवस हा वाद आणखीनच चिघळत चालला...\nमतदारांच्या नाव नोंदणीसाठी राजकीय पक्षांनी पुढाकार घ्यावा; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन\nवर्धा :- जिल्हयात 1 ते 30 नोव्हेबर या कालावधीत मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. जिल्हयातील एकही मतदार मतदानापासुन वंचित राहू नये...\nदेगलूर विधानसभा पोटनिवडणूक मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी मतदारांना मतदानासाठी सुट्टी\nनांदेड :- देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदारांना आपले मतदानाचे पवित्र कर्तव्य बजावता यावे यासाठी आज सुट्टी अथवा दोन तासांची सवलत देण्याचे निर्देश शासनाने...\nनुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदतीचे वाटप करा – शंभूराज देसाई\nवाशिम – जिल्ह्यात आलेल्या अवकाळी पाऊस, गारपीट आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. नुकसानीचे पंचनामे करून निधी मागणीचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात...\nगुणवंत विद्यार्थ्यांसाठी जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देणार – धनंजय मुंडे\nपुणे : जागतीक पातळीवरील वाढत असलेल्या स्पर्धेत मागासवर्गीय विद्यार्थीदेखील मागे राहू नये म्हणून गुणवंत विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय विभागाच्यावतीने सर्वोतोपरी मदत करून...\n125 डेसिबलपेक्षा जास्त आवाजाचे फटाके उडविण्यास मनाई\nपुणे – दिपावली उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरचे पोलीस सहआयुक्त डॉ.रवींद्र शिसवे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 नुसार पुणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात 1...\nहेमंत टकले यांचे लेखन अंतःकरणाचा ठाव घेणारे; शरद पवार यांचे उद्गार\nमुंबई – हेमंत टकले यांचे सोप्या व सुलभ पद्धतीचे लेखन व चिंतन बहुआयामी व प्रदीर्घ व्यासंगाची साक्ष देणारे असून ते अंतःकरणाचा ठाव घेणारे असते, असे उद्गगार...\nकाळया यादीत टाकलेल्या कंत्राटदारांना पावन करून घेण्याचे प्रयत्न एका मंत्र्यांकडून सुरु असल्याचा भाजपचा आरोप\nमुंबई – मुंबई महापालिकेने २०१७-१८ मध्ये काळया यादीत टाकलेल्या कंत्राटदारांना पावन करून घेण्याचे प्रयत्न महाविकास आघाडीच्या एका मंत्र्यांकडून व त्याच्या...\nजिल्हा मध्यवर्ती बँकांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून दडपशाही- संभाजी पाटील निलंगेकर\nमुंबई – राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणुकीत सत्ताधारी महाविकास आघाडीकडून प्रशासनावर दडपण आणून लोकशाहीचा गळा घोटला गेला आहे. सत्तेचा वापर करून...\nमहानगर पलिकेत सत्ता येताच मनपा शाळेची गुणवत्ता वाढवणार – भाजपा\nमुंबई – महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाचाच झेंडा फडकणार असं सांगताना भाजपा मुंबई अध्यक्ष व आमदार मंगल प्रभात लोढा म्हणाले की, महानगर पलिकेत भाजपची सत्ता आल्यावर...\nप्रभाग परिसीमा बदल आम्ही होऊ देणार नाही – भाजपा\nमुंबई – बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग परिसीमा बदलाचा मुंबई भाजप तीव्र निषेध व्यक्त करत आहे. या संदर्भात मुंबई भाजपा शिष्टमंडळानी महाराष्ट्र राज्य निवडणूक...\nबांगलादेशातील हिंदुंवरील हल्ले म्हणजे हिंदू समाजाच्या निर्मुलनाचा योजनाबद्��� प्रयत्न – अरूण कुमार\nधारवाड : बांगलादेशात हिंदू समाजावर झालेले आक्रमण ही अचानक घडलेली घटना नाही. खोट्या बातमीच्या आधारावर सांप्रदायिक द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला, हा हिंदू...\nडिझेल, टायर सह अन्य गोष्टींच्या भाव वाढीमुळे बस व कारच्या भाडेदरात १२ ते १५ टक्क्यांची वाढ\nपुणे : डिझेलने ओलांडलेली शंभरी, टायर, बॅटरी, स्पेअर पार्ट्स व अन्य आवश्यक गोष्टींच्या वाढलेल्या किंमती, टोल व करांमध्ये झालेली वाढ यामुळे नाईलाजाने बस आणि कारच्या...\nअंगणवाडी सेविकांना दिलासा; सरकारकडून मिळणार दोन हजार रूपयांची भाऊबीज भेट\nमुंबई : राज्यातील तमाम अंगणवाडी सेविकांना एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका...\nअख्खा महाराष्ट्र राष्ट्रवादीमय करण्याचे आमचे ध्येय आहे – जयंत पाटील\nरत्नागिरी – अख्खा महाराष्ट्र राष्ट्रवादीमय करण्याचे आमचे ध्येय आहे आणि आपल्या मदतीने आम्ही ते करणारच असा आत्मविश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि...\nएनसीबीच्या दक्षता पथकाकडून होणार हैनिक बाफना यांची चौकशी\nमुंबई – प्रसिद्ध अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचाला १ लाख रुपयांच्या व्यक्तीगत जातमुचलक्यासह १४ अटींवर जामीन मंजूर करण्यात आलाय...\n डोंबिवलीतील ओमिक्रॉनबाधिताच्या संपर्कातील सर्व जण निगेटिव्ह\nराजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही- गुलाम नबी आझाद\n‘समृद्धी महामार्ग कधी होणार पूर्ण’, मोपलवारांनी दिली माहिती\n…तेव्हा काश्मीरमध्ये शांतता होती का\n‘…आता राजकारणाची सूत्रे हाती घ्यायला हवीत’, आदित्य ठाकरेंना बॅनर्जींचा सल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/kalamb-pattern-of-social-cohesion-celebrate-eid-e-miladunnabi-with-enthusiasm/", "date_download": "2021-12-05T08:07:48Z", "digest": "sha1:M2ZGRT4KPJNC3NPGP6FH5ZOV44R73UAU", "length": 9525, "nlines": 76, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सामाजिक ऐक्याचा कळंब पॅटर्न; जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी उत्साहात साजरी", "raw_content": "\nओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात जमावबंदी लागू\nनागालँडमधील घटनेवरून राहुल गांधींचा केंद्र सरकारला संतप्त सवाल; म्हणाले..\nखुंटा बळकट करण्यासाठीच गुजरातच्या मुख्यमंत्री महाराष्ट्रात-संजय राऊत\nभारतातील १८ वर्षांवरील ५० टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण- मनसुख मंडाविया\n५० टक्के लसीकरण मोदी सरकारचे मोठे यश-नारायण राणे\nटांझानियातून आलेल्यांच्या संपर्कातील व्यक्तींची मुंबई पालिकेकडून तपासणी\nसामाजिक ऐक्याचा कळंब पॅटर्न; जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी उत्साहात साजरी\nसामाजिक ऐक्याचा कळंब पॅटर्न; जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी उत्साहात साजरी\nउस्मानाबाद : जिल्ह्यातील कळंब शहरात दरवर्षी प्रमाणे पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जयंती निमित्त जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी हा सण उत्साहात साजरा करण्यात आला. मागील दोन वर्षे कोरोनाचे सावट असल्याकारणाने मुस्लिम बांधवांनी हा सण घरात राहूनच साजरा केला होता. यंदाच्या वर्षी कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्याने शहरात ईद-ए-मिलाद उत्साहात साजरी करण्यात आली.\nदरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षीही मक्का मस्जिद ढोकी रोड येथून हजरत माबुद बाबा यांच्या दर्ग्यापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. संपूर्ण कळंब शहरात विद्युत रोषणाईची व हिरव्या पताकांची सजावट करण्यात आली होती. तसेच प्रत्येक चौकात खाऊ वाटपाचे स्टॉल लावण्यात आले होते. दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षीही हा सण अतिशय उत्साहात मुस्लिम बांधवांच्या वतीने साजरा करण्यात आला.\nदरवर्षी ईद-ए-मिलाद निमित्त कळंब शहरातून काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीत लहान मुले देखील मोठ्या उत्साहाने सहभाग घेतात. मिरवणुकीत लहान मुले आकर्षक पोशाखे घालून हातात वेगवेळ्या स्वरूपाची झेंडे घेऊन उत्साहाने सहभाग घेतात. संपूर्ण मिरवणूक मार्गावर या लहान मुलांची मिरवणुकीत सहभागी तरुणांकडून काळजी घेतली जाते व त्यांना प्रत्येक चौकात असलेल्या खाऊ वाटपाच्या स्टॉल वरून खाऊचे वाटप केले जाते.\nऐक्याचा संदेश : कळंब शहरात प्रत्येक महापुरुषांची जयंती उत्सव सार्वजनिक पध्दतीने सामाजिक भान राखत कळंबकरांकडून साजरा करण्यात येतो. सर्व धर्मीय लोक मोठ्या उत्साहाने या जयंती उत्सवामध्ये सहभाग नोंदवतात. सामाजिक ऐक्याची भावना जपत प्रत्येक जण मिरवणुकीत सामील होतो. तसेच एकमेकांना प्रत्येकाकडून शुभेच्छा देण्यात येतात. कोणत्याही महापुरुषाची जयंती असो संपूर्ण कळंब शहरात सजावट करून अतिशय भक्तिमय वातावरणात जयंती उत्सव साजरा करण्यात येतो.\nउत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत महिलांना ४० टक्के उमेदवारी देण्या��ा निर्णय क्रांतीकारी : पटोले\n‘अंगूठा छाप’ मोदींमुळे आज देशाला ;हे’ भोगावं लागतंय; काँग्रेसची मोदींवर वादग्रस्त टीका\nपेट्रोल-डिझेल सस्ता चाहीए की नहीं विचारत सत्ता मिळवली; इंधन दरवाढीवरुन राऊतांचा मोदींना टोला\nपवार साहेब, हर्बल तंबाखूच्या उत्पादनाला परवानगी द्या, शेतकरी श्रीमंत होईल- सदाभाऊ खोत\nऔरंगाबादेत जिल्हा परिषदेच्या जागांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी सीईओंनी कसली कंबर\nओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात जमावबंदी लागू\nनागालँडमधील घटनेवरून राहुल गांधींचा केंद्र सरकारला संतप्त सवाल; म्हणाले..\nखुंटा बळकट करण्यासाठीच गुजरातच्या मुख्यमंत्री महाराष्ट्रात-संजय राऊत\nओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात जमावबंदी लागू\nनागालँडमधील घटनेवरून राहुल गांधींचा केंद्र सरकारला संतप्त सवाल; म्हणाले..\nखुंटा बळकट करण्यासाठीच गुजरातच्या मुख्यमंत्री महाराष्ट्रात-संजय राऊत\nभारतातील १८ वर्षांवरील ५० टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण- मनसुख मंडाविया\n५० टक्के लसीकरण मोदी सरकारचे मोठे यश-नारायण राणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://anandghare2.wordpress.com/2010/11/04/%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A5%AA/", "date_download": "2021-12-05T07:36:46Z", "digest": "sha1:2QBB4NMT2OZFAZAPQXXD2B6R4NQFXMPS", "length": 22357, "nlines": 127, "source_domain": "anandghare2.wordpress.com", "title": "आली दिवाळी – भाग ४ | निवडक आनंदघन", "raw_content": "\nआजीचे घड्याळ (कालगणना) (3)\nकला आणि कलाकार (6)\nराणीचे शहर लंडन (6)\nबोलू ऐसे बोल (11)\nविज्ञान आणि तंत्रज्ञान (86)\nचीन चिनी चायनीज (5)\nसाहित्य आणि साहित्यिक (20)\nविठ्ठला तू वेडा कुंभार (6)\nआली दिवाळी – भाग ४\nदिवाळीचा तिसरा दिवस पाडवा म्हणजे ‘बडा खाना’, ‘ग्रँड फीस्ट’ किंवा ‘मेजवानी’चा दिवस त्या काळात प्रचलित असलेल्या पक्वानांचे वर्गीकरण केले तर श्रीखंड आणि बासुंदी हे सर्वोत्कृष्ट श्रेणीतले पदार्थ, साखरभात, पुरणपोळी, बेसनाचे लाडू वगैरे उत्कृष्ट श्रेणीत आणि लग्नाच्या जेवणात हमखास असणारे जिलबी आणि बुंदीचे लाडू ही लोकमान्य पक्वान्ने असत. पुरणाचे ‘कडबू’ आणि ‘हुग्गी’ या नांवाची गव्हाची खीर हे आमच्या भागातले कानडी पध्दतीचे प्रकार याच श्रेणीत मोडत. शेवयाची खीर, शिरा यासारखे पदार्थ बनवण्यासाठी सणासुदीची वाट पहायची गरज नसायची. सहज केंव्हाही मनात आले की ते पट���न केले जात असत. ते लोकमान्य असले तरी ते मेजवानीत असलेच तर दुय्यम स्थानावर असत. त्याशिवाय खास उपवासाचे, फराळाचे, बाळंतिणीला किंवा लहान मुलांना पौष्टिक म्हणून देण्याचे असे निरनिराळे असंख्य गोडाधोडाचे पदार्त असले तरी ते मोठ्या मेजवानीत सहसा केले जात नसत. पेढे, बर्फी वगैरे मिठाया जेवणात वाढल्या जात नसत. फ्रूट सॅलड, कस्टर्ड, आइस्क्रीम वगैरे नाविन्यपूर्ण पदार्थ हौस म्हणून कधी तरी केले जात. बंगाली चमचम, सोंदेश किंवा उत्तर भारतातल्या हलवायांच्या विविध मिठाया अजून घरी तयार केल्या जात नव्हत्या आणि त्या गांवातल्या बाजारातही मिळत नव्हत्या.\nपाडव्याच्या मेजवानीत श्रीखंडपुरीचा बेत हे जवळ जवळ ठरूनच गेले होते इतक्या माणसांसाठी पोटभर श्रीखंड बनवणे हेसुध्दा एक आव्हानच असे. त्या काळात चितळे, वारणा किंवा अमूलचे श्रीखंडाचे डबे आणून ते फ्रीजमध्ये ठेवायची सोय नव्हती. जितके श्रीखंड करायचे असेल त्याच्या तीन चारपट दूध आदल्या दिवशी आणून ते तापवायचे, त्याला चिनी मातीच्या बरणीत किंवा मातीच्या मडक्यात विरजण लावून ठेवायचे, दही जमताच त्याला पंच्यात बांधून खुंटीला टांगून ठेवायचे आणि अखेर ते पंच्यातले चक्क्याचे गोळे एकत्र करून त्यात पिठीसाखर, वेलदोड्याची पूड, केशर वगैरे चांगले मिसळायचे, जायफळ उगाळून त्याची पेस्ट त्याला लावायची, त्यावर चारोळ्यांचे दाणे पसरायचे वगैरे सारे सोपस्कार केल्यानंतर ते श्रीखंड बनायचे. या सर्व प्रक्रियांमध्ये वेळेला अनन्यसाधारण महत्व असते. त्यातली कोणतीही कृती वेळेवर केली नाही तर घोटाळा होण्याची शक्यता असते. सगळी अवधाने सांभाळून अखेर ज्या वेळी ते पानात वाढले जाईल त्या वेळी त्या श्रीखंडाला नेमका हवा तितकाच आंबटपणा आणि गोडवा आला म्हणजे मिळवली.\nकोठल्याही सणासुदीला नैवेद्यासाठी शेवयाची खीर आणि पुरण असायलाच हवे अशी प्रथा त्या काळी होती श्रीखंड हे मुख्य पक्वान्न झाले. नैवेद्याच्या ताटात एकादा लाडू, मोदक किंवा शि-याची मूद ठेऊन ‘पंच’पक्वान्नाचा आंकडा साधला जात असे. जेवणावळीसाठी केळीची पाने आणून, त्यांना बरोबर सारख्या आकारात कापून ती मांडली जात. शक्यतो प्रत्येक पानाभोवती कमानीची रांगोळी काढली जाई. यात आपापली कला दाखवण्याची चुरस असे. अगदीच वेळ कमी पडला तर उरलेल्या पानांभोवती रांगोळी घालण्याच्या यंत्राने पट्ट��� ओढत. त्यात फुले आणि वेलबुट्ट्यांची नक्षी निघत असे.\nपानांत कोणते अन्नपदार्थ कोणत्या क्रमाने आणि कोणत्या जागेवर वाढायचे याचे नियम ठरलेले होते केळीच्या पानाच्या डाव्या भागात सर्वात वर मीठ आणि लिंबाची फोड ठेवायची. त्यानंतर अनुक्रमाने कुटलेली सुकी चटणी, वाटलेली ओली चटणी, कोशिंबीर, भरीत, चटका वगैरे दुय्यम तोंडी लावणी असत. अखेरीस तळलेले सांडगे, पापड्या, कुरडया, भजी वगैरे कुरकुरीत पदार्थाने डावी बाजू सजत असे. उजव्या बाजूला ईशान्य दिशेला आमटीचा द्रोण ठेवलेला असे. भोपळा किंवा वांग्याच्या भाजीतल्या मोठ्या फोडींचा उपयोग द्रोणाला आधार देण्यासाठी करून कांही लोक या नावडत्या भाज्या खाणे टाळत. बटाट्याची सुकी भाजी हवीच, जोडीला फ्लॉवरचा रस्सा किंवा एकादी सैलशी पालेभाजीही असे. आग्नेय बाजूला भाताची पांढरी शुभ्र मूद अलगद हाताने ठेवून तिच्यावर पिवळ्या धम्मक वरणाने ‘आइसिंग’सारखी सजावट करीत. त्यावर पळीभर तूप वाढले की पहिले वाढणे संपले.\n‘वदनी कवळ घेता …..’ श्रीहरीचे नांव घेऊन ‘यन्तुनदयो वर्षन्तु पर्जन्याः सुपिप्पलाओषधयो भवन्तु …….’ अशी प्रार्थना करायची आणि नमःपार्वतीपते हरहरमहादेव श्रीगुरुदेवदत्त असा सामूहिक जयजयकार करून जेवणाला सुरुवात होत असे …….’ अशी प्रार्थना करायची आणि नमःपार्वतीपते हरहरमहादेव श्रीगुरुदेवदत्त असा सामूहिक जयजयकार करून जेवणाला सुरुवात होत असे त्यातसुध्दा पहिल्या घासात खीर संपवायची, त्यानंतर लिंबाची फोड वरणभातावर पिळायची, त्यावर द्रोणातली आमटी ओतून भात कालवून घ्यायचा हा जेवण सुरू करण्याचा अलिखित क्रम ठरलेला असायचा. त्यानंतर हवा तो पदार्थ खायला मोकळीक होत असे. तोंपर्यंत भात वरण आणि तूप वाढायला येत असे. पुढे श्रीखंडपुरी येणार हे ठाऊक असल्यामुळे सहसा कोणी तो घेत नसे. ‘पांढ-या’ भाताच्या पाठोपाठ ‘काळा’ किंवा मसालेभात येई तो मात्र आवडीने घेऊन खाल्ला जात असे. बटाटा, वांगी, तोंडली वगैरेंच्या फोडी घातलेला मराठी मसालेभात व्यवस्थित रीतीने केला तर फ्राइड राईस, पुलाव किंवा बिर्याणीपेक्षाही अधिक चविष्ट लागतो असे माझे मत आहे.\nभातप्रकरण शक्यतों झटपट आवरून गाडी श्रीखंडपुरीच्या मुख्य रुळांवर येत असे त्या सुमारास श्लोक म्हणणे सुरू होत असे. समर्थांचे मनाचे श्लोक हा मुख्य स्टॉक असला तरी वामन पंडित आणि मोरोपंतांच्या रचनांना प्राधान्य मिळे. संस्कृत श्लोक म्हंटले तर जास्तच चांगले, पण त्यात रामरक्षेतले सर्वांना तोंडपाठ असलेले श्लोक टाळले जात. शहरातून आलेले पाहुणे टाळाटाळ करायचा प्रयत्न करीत, पण त्यांना जास्तच आग्रह होत असे. अखेर थोड्याफार प्रॉम्प्टिंगच्या सहाय्याने ते आग्रहाला मान देत. सगळ्यांनाच श्रीखंडाचा भरपूर आग्रह होत असे. त्या काळातल्या जीवनशैलीमुळे मधुमेह, रक्तदाब वगैरे विकारांचे प्रमाण फारसे नसे आणि नियमितपणे वैद्यकीय तपासण्या करण्याची सोय व पध्दत नसल्यामुळे कोणाला हा रोग जडला असल्याचे तो विकोप्याला जाण्याच्या आधी समजतही नसे. त्यामुळे घरातली एकादी आजारी व्यक्ती सोडल्यास इतर कोणाचेच कसलेही पथ्य नसे. वेळ पडल्यास नेहमीच्या जेवणाच्या दुप्पट तिप्पट आहार सेवन करण्याची क्षमता सगळ्यांकडे असे. त्याचा अशा प्रसंगी पुरेपूर उपयोग करून घेतला जात असे. निदान तासभर तरी रंगलेली पाडव्याच्या मेजवानीची पंगत ताकभाताने संपे तेंव्हा सर्व मंडळी तृप्त होऊन “अन्नदाता, पाककर्ता, भोजनकर्ता सुखी भव त्या सुमारास श्लोक म्हणणे सुरू होत असे. समर्थांचे मनाचे श्लोक हा मुख्य स्टॉक असला तरी वामन पंडित आणि मोरोपंतांच्या रचनांना प्राधान्य मिळे. संस्कृत श्लोक म्हंटले तर जास्तच चांगले, पण त्यात रामरक्षेतले सर्वांना तोंडपाठ असलेले श्लोक टाळले जात. शहरातून आलेले पाहुणे टाळाटाळ करायचा प्रयत्न करीत, पण त्यांना जास्तच आग्रह होत असे. अखेर थोड्याफार प्रॉम्प्टिंगच्या सहाय्याने ते आग्रहाला मान देत. सगळ्यांनाच श्रीखंडाचा भरपूर आग्रह होत असे. त्या काळातल्या जीवनशैलीमुळे मधुमेह, रक्तदाब वगैरे विकारांचे प्रमाण फारसे नसे आणि नियमितपणे वैद्यकीय तपासण्या करण्याची सोय व पध्दत नसल्यामुळे कोणाला हा रोग जडला असल्याचे तो विकोप्याला जाण्याच्या आधी समजतही नसे. त्यामुळे घरातली एकादी आजारी व्यक्ती सोडल्यास इतर कोणाचेच कसलेही पथ्य नसे. वेळ पडल्यास नेहमीच्या जेवणाच्या दुप्पट तिप्पट आहार सेवन करण्याची क्षमता सगळ्यांकडे असे. त्याचा अशा प्रसंगी पुरेपूर उपयोग करून घेतला जात असे. निदान तासभर तरी रंगलेली पाडव्याच्या मेजवानीची पंगत ताकभाताने संपे तेंव्हा सर्व मंडळी तृप्त होऊन “अन्नदाता, पाककर्ता, भोजनकर्ता सुखी भव ” असा आशीर्वाद देऊन पानावरून उठत.\n« आली दिवाळ��� – भाग ३ आली दिवाळी – भाग ५ »\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nगुणवत्ता, दर्जा, स्तर, प्रत …… आणि क्वालिटी\nयंत्रे तयार करणारी यंत्रे नोव्हेंबर 11, 2021\nशाश्वत ऊर्जा ऑक्टोबर 20, 2021\nवातावरणामधील हवेचा दाब ऑक्टोबर 7, 2021\nतेथे कर माझे जुळती – भाग १९ – माझ्या आत्या सप्टेंबर 27, 2021\nओझोन आणि हीलियम सप्टेंबर 16, 2021\nप्लॅस्टिक – ब्रह्मराक्षस की बागुलबोवा \nगॅलीलिओ आणि विज्ञान (सायन्स) ऑगस्ट 10, 2021\nकोपरनिकसचे संशोधन – सूर्यमालिका जुलै 29, 2021\nजुगाड पुराण जुलै 22, 2021\nएक धामधुमीचा दिवस (११ जुलै २००६) जुलै 11, 2021\nप्राचीन काळातील भारताची विज्ञानामधील प्रगति जून 29, 2021\nपरतलो मातृभूमीला मे 31, 2021\nइंद्र देवा रे देवा …. मे 25, 2021\nभगवान श्रीपरशुराम मे 14, 2021\nशून्याचा शोध मे 10, 2021\nपुण्याचा स्वाइनफ्ल्यू २००९ एप्रिल 14, 2021\nसिंहगड आणि मी एप्रिल 8, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://anandghare2.wordpress.com/2013/01/22/%E0%A5%A8%E0%A5%AC-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2021-12-05T08:51:19Z", "digest": "sha1:JF5LBYUU32FCTF6COK66RDVUSYIIHTH6", "length": 22093, "nlines": 130, "source_domain": "anandghare2.wordpress.com", "title": "२६ जानेवारी | निवडक आनंदघन", "raw_content": "\nआजीचे घड्याळ (कालगणना) (3)\nकला आणि कलाकार (6)\nराणीचे शहर लंडन (6)\nबोलू ऐसे बोल (11)\nविज्ञान आणि तंत्रज्ञान (86)\nचीन चिनी चायनीज (5)\nसाहित्य आणि साहित्यिक (20)\nविठ्ठला तू वेडा कुंभार (6)\nदर वर्षी या तारखेला आपण सगळेजण ‘प्रजासत्ताक दिवस’ साजरा करतो. पण खरेच काही करतो कां आमच्या लहानपणी आम्ही या दिवसाची मोठ्या आतुरतेने वाट पहात असूं. त्या दिवशी पहाटे लवकर उठून अगदी सचैल अभ्यंगस्नान करून, स्वच्छ धुतलेले, शक्यतो नवे कपडे घालून, केसांचा कोंबडा काढून, हातात पाटीपुस्तके न घेता शाळेत जात असू. त्या काळात शाळेचा गणवेश नसायचा. अर्धे अंग झाकणारे कपडे घालणे पुरेसे होते. शाळेतले झेंडावंदन झाले की आमची प्रभातफेरी निघायची. प्रत्येक ओळीत चार चार मुलांच्या रांगेने ढोल, बिगुल व ड्रम्सच्या तालावर चिमुकली पावले टाकीत आमची वरात गांवातील प्रमुख रस्त्यावरून निघे. वाटेत ज्या मुलांची घरे लागत त्यांच्या घरातील सगळे तसेच इतरही लोक दाराशी किंवा गॅलरीत उभे राहून कौतुकाने आमच्याकडे पाहून हात हलवीत. आम्हीही ओळखीच्या लोकांना हात हलवून प्रत्युत्तर देत पुढे जात असूं. गांवातील सगळ्या शाळांच्या प्रभातफे-या शेवटी मामलेदार कचेरीच्या विस्तीर्ण प्रांगणांत जाऊन थांबत. तिथे पोलिसांची परेड होई व त्यानंतर कांही अधिका-यांची व स्थानिक पुढा-यांची भाषणे होत. त्यातील क्वचितच एखाद दुसरा शब्द ऐकू येई आणि त्यातले सुध्दा अवाक्षरही समजत नसे. उन्हातान्हात उभे राहून पोटात भूक लागलेली असायची. एकदाची भाषणे संपली की पेढा, बत्तासा, लिमलेट असा जो खाऊ हातात पडे तो तोंडात कोंबून घरी धूम ठोकायची. ‘प्रजासत्ताक’ किंवा ‘गणतंत्र’ या शब्दांचे अर्थ समजण्याचे ते वय नव्हते. त्यामुळे ‘२६ जानेवारी’ हेच त्या तारखेला येणा-या दिवसाचे नांव ठरून गेले. जसा ‘दसरा’, ‘गुढी पाडवा’ हे सण तशीच ‘२६ जानेवारी’ असायची.\nनोकरीसाठी मुंबईला आल्यावर इथल्या दीपोत्सवाची माहिती ऐकली. इथे सुद्धा ‘प्रजासत्ताक दिवसाच्या पूर्वसंध्येच्या रात्रीची रोषणाई’ असे कोणीसुद्धा म्हणत नसे. सगळेजण ‘२६ जानेवारीचे लाइटिंग’ असेच म्हणत. ते लाइटिंग बघण्यासाठी एकाद दुस-या मित्रासोबत रात्री उशीरापर्यंत फोर्ट विभागातल्या रस्तोरस्ती फिरत असूं. सगळीकडे बघ्यांची भाऊगर्दी उसळलेली असायची. पश्चिम व मध्य रेल्वेच्या लोकल गाड्या तर तुडुंब भरभरून यायच्याच, बसेस, विशेषतः दुमजली बसेस गच्च भरलेल्या दिसायच्या. दूरच्या उपनगरात राहणारे हजारो लोक मुलाबाळासह इकडे येऊन, फिरत्या उघड्या ट्रकमधून उभे राहून या रोषणाईची मजा लुटतांना दिसायचे. बोरीबंदर किंवा ‘बॉंबे व्ही.टी.’ (आताचे ‘मुंबई सी.एस्.टी.’) व ‘चर्चगेट’ रेल्वे स्टेशने, गेटवे ऑफ इंडिया, सचिवालय (आताचे मंत्रालय), महापालिका आदि सरकारी मालकीच्या इमारती तसेच ताजमहाल हॉटेल व अनेक खाजगी कंपन्यांची ऑफीसे दिव्याच्या दैदिप्यमान माळांनी उजळून निघायची. या रोषणाईची दरवर्षी एक स्पर्धा असते व आकर्षक रोषणाईला बक्षिस मिळते असेही म्हणत. त्या काळातील ‘स्टॅनव्हॅक’ ही परदेशी कंपनी उत्कृष्ट रोषणाईसाठी विशेष गाजली होती. जागतिक पातळीवरील हस्तांतरणानंतर तिचे नांव बदलून ‘एस्सो’ झाले आणि राष्ट्रीयीकरणानंतर ‘हिंदुस्थान पेट्रोलियम’ झाले. कदाचित अजूनही ही प्रथा आणि चढाओढ सुरू असेल, कदाचित ती जास्तच प्रेक्षणीय झाली असेल, किंवा बंदही पडली असेल, पण मुंबईत राहूनसुद्धा गेल्या दोन तीन दशकांमध्ये मी मात्र २६ जानेवारीला रात्रीच्या वेळी कधी तिकडे फिरकलो नाही यामुळे आता भूतक��लातील आठवणी सांगाव्या लागत आहेत.\nअणुशक्तीनगराच्या शासकीय वसाहतीत रहायला गेल्यावर तिथे दर वर्षी २६ जानेवारीला आमच्या बिल्डिंगचाच झेंडावंदनाचा कार्यक्रम व्हायचा. तो पूर्णपणे ऐच्छिक असला तरी दरवर्षी नेमाने मी तेथे जात असे. ध्वजारोहण व सामूहिक राष्ट्रगीत गायन झाल्यावर इतर हौशी कलाकार गाणी म्हणत. आजूबाजूच्या इतर बिल्डिंग्जमध्येही तो होत असे. यानिमित्ताने अनेक मित्र व सहकारी भेटत. त्यांच्याबरोबर गप्पा टप्पा करून आम्ही सावकाशीने घरी परतत असूं. दूरदर्शनवर राष्ट्रीय प्रसारण सुरू झाल्यानंतर २६ जानेवारीला दिल्लीला राजपथावर होणारी भव्य ‘गणतंत्रदिन शोभायात्रा’ व त्या वरील ‘राष्ट्रपतींचे अभिभाषण’ अत्यंत उत्सुकतेने पहायला सुरुवात केली. त्यामधील सजवलेले चित्ररथ, विविध राज्यामधील लोकनृत्ये करीत नाचणा-या कलाकारांचे तांडे वगैरे पहायला खूप मजा वाटायची. हळू हळू त्यांची संवय झाली. अजूनसुद्धा ते आवर्जून पहातो पण आता अनेक वाहिन्या सुरू झालेल्या असल्यामुळे हातातील रिमोटद्वारा त्यावर भ्रमण केल्याशिवाय करमत नाही.\nआता लवकरच आपला प्रजासत्ताक दिवस येणार आहे, पण १९५० साली या तारखेला या देशात प्रजेचे राज्य सुरू झाले, त्यामुळे आपल्या हातात सत्ता आली आहे याचा आनंद, या देशाचे व स्वतःचे भवितव्य घडवणे आता आपल्या हाती आहे, यामुळे आता सगळे मनासारखे आलबेल होणार आहे असा आशावाद या सगळ्यामध्ये कुठे दिसतो बहुतेक लोक तक्रारीच्या सुरातच बोलत असतात. १५ ऑगस्टचा स्वातंत्र्यदिन आणि २६ जानेवारीचा प्रजासत्ताक दिन यातला फरक किती लोकांना समजतो बहुतेक लोक तक्रारीच्या सुरातच बोलत असतात. १५ ऑगस्टचा स्वातंत्र्यदिन आणि २६ जानेवारीचा प्रजासत्ताक दिन यातला फरक किती लोकांना समजतो इंग्रजांचे राज्य गेले हे चांगले झाले यात वाद नाही. इंग्रजांच्या राज्याची आठवण असलेले लोक आता फारसे शिल्लक राहिलेले नाहीत. त्यांच्या जागी दुसरा एकादा महाराजा किंवा सुलतान सत्तेवर येण्याची कल्पनाही आपण करू शकत नाही. खुद्द इंग्लंडमध्येच तिथली महाराणी फक्त नामधारी उरली आहे. सगळी सत्ता लोकप्रतिनिधींच्या हातात आहे. आपल्या शेजारील राष्ट्रांमध्ये सैन्याधिका-यांनी सत्ता हातात घेतली तसे इथे झाले नाही. आदर्श वाटावी अशी लोकशाही इथे प्रस्थापित झाली नसली तरी गेली सहा दशके ती ट���कून राहिली आहे. सध्या तरी तिला मोठा धोका दिसत नाही. हे सुध्दा खूप महत्वाचे आहे. पण आपल्याला तसे वाटत नाही. आपण ‘२६ जानेवारी’ चा दिवस इतर एकाद्या सणासारखा सुध्दा साजरा करत नाही. फार तर एक सुटीचा दिवस एवढ्यारच २६ जानेवारी साजरी करत आहोत असे कुठेतरी वाटत राहते. या वर्षी तो शनिवारी आलेला असल्यामुळे एक सुटी बुडाली असेही काही लोकांना वाटेल.\nमी सेवानिवृत्त झालेलो असल्यामुळे मला सगळेच दिवस सुटीचे आहेत. ऑफीसातले किंवा बिल्डिंगमधले ध्वजवंदनही आता उरले नाही. यंदाचा २६ जानेवारीचा प्रजासत्ताकदिनसुध्दा इतर कोणत्याही सामान्य दिवसासारखाच जाणार आहे असे वाटते.\n« जॉर्जियाच्या माथ्यावर अमेरिकेतला अजिंक्य गड – सेंट ऑगस्टिन »\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nगुणवत्ता, दर्जा, स्तर, प्रत …… आणि क्वालिटी\nयंत्रे तयार करणारी यंत्रे नोव्हेंबर 11, 2021\nशाश्वत ऊर्जा ऑक्टोबर 20, 2021\nवातावरणामधील हवेचा दाब ऑक्टोबर 7, 2021\nतेथे कर माझे जुळती – भाग १९ – माझ्या आत्या सप्टेंबर 27, 2021\nओझोन आणि हीलियम सप्टेंबर 16, 2021\nप्लॅस्टिक – ब्रह्मराक्षस की बागुलबोवा \nगॅलीलिओ आणि विज्ञान (सायन्स) ऑगस्ट 10, 2021\nकोपरनिकसचे संशोधन – सूर्यमालिका जुलै 29, 2021\nजुगाड पुराण जुलै 22, 2021\nएक धामधुमीचा दिवस (११ जुलै २००६) जुलै 11, 2021\nप्राचीन काळातील भारताची विज्ञानामधील प्रगति जून 29, 2021\nपरतलो मातृभूमीला मे 31, 2021\nइंद्र देवा रे देवा …. मे 25, 2021\nभगवान श्रीपरशुराम मे 14, 2021\nशून्याचा शोध मे 10, 2021\nपुण्याचा स्वाइनफ्ल्यू २००९ एप्रिल 14, 2021\nसिंहगड आणि मी एप्रिल 8, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://anandghare2.wordpress.com/2017/12/28/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%A0%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A5%A7%E0%A5%AA/", "date_download": "2021-12-05T08:40:56Z", "digest": "sha1:QMO7V45B7GLFVXBP5GZ3ZBBYBPAYBDBD", "length": 50058, "nlines": 147, "source_domain": "anandghare2.wordpress.com", "title": "स्मृती ठेवुनी जाती – भाग १४ फडके डॉक्टर आणि माई फडके | निवडक आनंदघन", "raw_content": "\nआजीचे घड्याळ (कालगणना) (3)\nकला आणि कलाकार (6)\nराणीचे शहर लंडन (6)\nबोलू ऐसे बोल (11)\nविज्ञान आणि तंत्रज्ञान (86)\nचीन चिनी चायनीज (5)\nसाहित्य आणि साहित्यिक (20)\nविठ्ठला तू वेडा कुंभार (6)\nस्मृती ठेवुनी जाती – भाग १४ फडके डॉक्टर आणि माई फडके\nपूर्वार्ध – फडके डॉक्टर\nमाझ्या लहानपणी म्हणजे पन्नास साठ वर्षांपूर्वीच्या काळ���तली परिस्थिती खूप वेगळी होती. त्या काळात आमच्या कुटुंबाची गणना ‘खाऊन पिऊन सुखी’ या वर्गामध्ये होत होती. आमचे फॅमिली डॉक्टर फडकेकाका अगदी घरच्यासारखे होते. तरीही घरातले कोणीसुद्धा ऊठसूट आमच्या डॉक्टरांकडे जात नसत. घरातल्या कोणाला सर्दीखोकला, ताप, अपचन, पोटदुखी यासारखे लहान सहान विकार झाले तर सुंठ, लवंग, दालचिनी, ओवा, मिरे, बडीशोप असले स्वयंपाकघरातले पदार्थ आणि कुंड्यांमध्ये लावलेली तुळस, गवती चहा, कोरफड वगैरे वनस्पतींची पाने यांच्यापासून माझी आई एकादे चाटण किंवा काढा करून देत असे. त्रिभुवनकीर्ती, सूतशेखराची मात्रा, अमृतांजन, सीतोपलादि चूर्ण, च्यवनप्राश, त्रिफळा चूर्ण यासारखी काही आयुर्वेदिक औषधे, व्हिक्स, अॅस्प्रो, सारिडॉन, टिंक्चर आयोडिन वगैरेसारखी काही कॉमन इंग्रजी औषधे आणि मध, एरंडेल तेल, जुने तूप अशासारख्या गोष्टी आमच्या घरातल्या औषधांच्या कपाटात ठेवलेल्या असत. गरज वाटली तर त्यातले काही तरी दिले जात असे. बहुतेक वेळा या उपचाराने आजारी माणसाला लगेच गुणही येत असे.\nदोन तीन दिवस उपचार करूनही दुखणे वाढतांना दिसले किंवा एकाएकी खूप त्रास सुरू झाला तर मग फडके डॉक्टरांना बोलावले जाई. त्या काळात टेलीफोन नव्हते आणि आमच्या घरापासून डॉक्टरांचा दवाखाना किंवा घर फक्त पाच दहा मिनिटांच्या अंतरावर असल्यामुळे जाण्यायेण्यात जास्त वेळ जात नसे. कोणी तरी फडके डॉक्टरांच्या दवाखान्यात किंवा घरी जाऊन त्यांना बोलावून आणत असे. ते देखील लगबगीने आमच्याकडे येऊन जात. घरातला माझ्यासारखा एकदा मुलगा दरवाजात थांबून डॉक्टर येण्याची वाट पहात असे. आमच्या घराकडे येणा-या बोळाच्या टोकाला डॉक्टरसाहेबांची मूर्ती दिसली की लगेच “डॉक्टर आले” अशी आरोळी ठोकून तो धावत पुढे जाऊन त्यांच्या हातातली बॅग घेऊन त्यांना सन्मानाने घरी आणत असे. दरवाजामधून आत शिरल्यानंतर अंगणातच पाण्याने भरलेली एक बादली, तांब्या, अंगाला लावायचा साबण आणि हात पुसण्यासाठी टॉवेल हे तयार ठेवलेले असायचे. एकजण तांब्याने डॉक्टरांच्या हातावर पाणी घालत असे आणि हात धुवून होताच त्यांना हात पुसायला टॉवेल देत असे.\nघरात शिरल्यानंतर हातपाय धूत असतांनाच डॉक्टरांकडून आजारी व्यक्तीची चवकशी सुरू होत असे. ते आमच्या घरातल्या प्रत्येकाला नावाने ओळखत होते. आजारी माणसाकडे गेल्या गेल्या “काय रे,( किंवा) कायगं, बघू तुला काय झालंय्”, “आ कर, जीभ बाहेर काढ”, “जरा दीर्घ श्वास घे”, तो धरून ठेव” असे म्हणत तपासणी करता करता धीरही देत. पोट दाबून आणि कपाळ चेपून पहात, थर्मॉमीटरने ताप मोजून आणि स्टेथोस्कोपने छातीतली धडधड पाहून रुग्णाची नाडीही तपासत. गरज असल्यास एक इंजेक्शन टोचत. “तुला काही फारसं झालेलं नाही, दोन दिवसात उड्या मारत माझ्याकडे येऊन बरं वाटत असल्याचं सांगशील बघ.” असे आजारी माणसाला सांगून बाहेर येत. त्यांचे पुन्हा एकदा साबण लावून हात धुवून आणि पुसून होईपर्यंत त्यांच्यासाठी चहाचा कप तयार झालेला असे. आमच्या त्या घरात सोफासेट नव्हता, एक प्रशस्त असा झोपाळा होता. त्यावर बसून हलके झोके घेत चहाचे घोट घेता घेता फडके डॉक्टर घरातल्या सर्वांची चौकशी करत, शिक्षण किंवा नोकरीसाठी परगावी गेलेली मुले आणि सासरी गेलेल्या मुलींचे क्षेमकल्याण विचारत आणि कौटुंबिक माहितीचा सगळा अपडेट करून घेत. ते म्हणजे अगदी आमच्या घरचेच झालेले होते.\nआमचे फडके डॉक्टर गोरे पान, मध्यम बांध्याचे, किंचित स्थूल म्हणावे असे होते. त्यांचा तेजःपुंज हंसरा चेहरा आणि एकंदरीतच उमदे व्यक्तीमत्व पाहूनच रुग्णाला एक प्रकारची ऊर्जा मिळत असावी. या डॉक्टरांनी आपल्याला पाहिले आहे म्हणजे आता आपण बरे होणारच अशी त्याला खात्री वाटत असे. त्यांच्या दवाखान्यात येत असलेल्या रुग्णांची संख्या पाहता त्यांची प्रॅक्टिस चांगली चालत होती. यामुळे ते आमच्या गावातले एक नंबरचे डॉक्टर असणार असे मला वाटायचे. आमच्या घरी येऊन आजारी व्यक्तीला पाहून गेल्यानंतर त्यांनी कधी व्हिजिट फी मागितली किंवा त्यांनी न विचारता त्यांना कोणी आणून दिली असे मी कधी पाहिल्याचे मला आठवत नाही. कदाचित सगळ्या उपचारांचा एकत्र हिशोब केला जात असेल, पण त्याने आमच्या महिन्याच्या बजेटला कधीच भार पडला नाही इतपतच तो असायचा.\nफडके डॉक्टरांनी घरी येऊन किंवा दवाखान्यात आलेल्या रोग्याला पाहिल्यानंतर ते त्यांच्या कंपांउंडरला बोलावून त्याला औषधांबद्दल सांगायचे. त्या काळात आतासारख्या औषधी गोळ्यांच्या स्ट्रिप्स नसायच्या. कंपांउंडरच्या कपाटात ठेवलेल्या अनेक बाटल्यांमध्ये निरनिराळ्या गोळ्या किंवा पॉवडरी भरून ठेवलेल्या असत. ते त्यातल्या काही गोळ्या आणि पॉवडरी मोजून काढून त्यांना खलबत्त्यात घालून कुटायचे. त्य��ंच्या कपाटातल्या आणखी काही कपाटांमधल्या बाटल्या किंवा शिशांमध्ये निरनिराळ्या रंगाचे द्रवपदार्थ भरलेले असायचे. कंपांउंडर काका त्यातले काही द्रव पदार्थ मोजून एका बाउलमध्ये घालायचे. त्यात गोळ्यांची झालेली पूड आणि थोडे पाणी मिसळून ते सगळे मिश्रण एका चपट्या उभ्या बाटलीत भरायचे आणि त्यात आणखी थोडे पाणी मिसळून तो द्राव ते एका विशिष्ट पातळीपर्यंत भरायचे. त्या काळात औषधांसाठी अशा खास चौकोनी आकाराच्या बाटल्या मिळत असत. एका कागदाच्या पट्टीवर कात्रीने खाचे पाडून ती पट्टी त्या बाटलीवर चिकटवायचे. त्या खाचांवरून एका वेळी किती डोस घ्यायचा हे समजत असे. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे आजारी माणसाला दिवसातून दोन तीन वेळा ते डोस दिले की झाले, इतके सोपे काम असायचे. डॉक्टर घरी येऊन गेल्यानंतर त्यांच्या पाठोपाठ कोणी तरी दवाखान्यात जाऊन कंपांउंडरकडून औषध घेऊन येत असे. त्यानंतर दररोज किंवा एक दिवसाआड दवाखान्यात जाऊन पुन्ही ती बाटली भरून आणायची असे.\nत्या काळातले कंपांउंडर खरोखरच औषधांचे कंपांउंडिंग म्हणजे मिश्रण करत असत. आता ते काम शिल्लक राहिले नसल्यामुळे त्याच्या ऐवजी दुकानातले सुशिक्षित फार्मासिस्ट्स असतात. डॉक्टरांनी दिलेल्या प्रिस्क्रिप्शनवर काय लिहिले आहे हे वाचून त्याप्रमाणे ते लोक त्यांच्या दुकानांमधल्या कपाटातल्या औषधांच्या स्ट्रिप्स आणि बॉटल्स काढून देतात. पूर्वीच्या काळातल्या डॉक्टरांची फी त्यांच्या कंपांउंडरांनी मुद्दाम तयार करून दिलेल्या औषधांसकट फक्त एक दोन रुपये एवढीच असायची, आता डॉक्टर आणि फार्मासिस्ट या दोघांनाही शंभराच्या किंवा पाचशेच्या अनेक नोटा काढून द्याव्या लागतात. ही औषधोपचाराची व्यवस्था आता इतकी महाग झाली आहे. भारतातल्या कायद्यांप्रमाणे औषधांच्या प्रत्येक दुकानात एक तरी फार्मसिस्ट असणे आवश्यक असले तरी त्यांचे असणे किंवा नसणे आपल्याला सहसा जाणवत नाही, पण अमेरिकेत मात्र आता फार्मसिस्ट हा अत्यंत महत्वाचा घटक झाला आहे.\nगावाच्या एका टोकाला असलेल्या मामलेदार कचेरीच्या समोरच फडके गल्ली होती. त्यात ओळीने रहात असलेल्या इतर फडके मंडळींच्या घरांमध्ये डॉक्टरांचे सुबक घर बाहेरूनच उठून देत असे. दरवाजातून आत जाताच असलेल्या अंगणात अगदी सपाट अशी फरशी बसवलेली होती, त्यात उजव्या हाताला माडीवर जाण���यासाठी जिना होता. त्या काळात घरांचा ‘बीएचके’ प्रकार कोणी ऐकलादेखील नव्हता. पारंपरिक पद्धतीनुसार अंगणातून आत गेल्यावर हातभर उंचावर केलेली पडवी किंवा ओसरी, त्याच्या आत माजघऱ, स्वैपाकघर आणि इतर खोल्या होत्या. माडीवर गेल्यावर प्रशस्त दिवाणखाना आणि इतर खोल्या होत्या. पण त्यातल्या ओसरीच्या पुढे आतल्या भागात जाण्याची संधी मला कधीच मिळाली नाही. एक दोन वेळा मी डॉक्टरांना भेटण्यासाठी जरासा भीतभीतच माडीवरच्या त्यांच्या दिवाणखान्यात गेलो असेन. तिथली सजावटसुद्धा मला थक्क करणारीच होती. डॉक्टरसाहेबांची मेडिकल प्रॅक्टिस उत्तम चालली असली तरी त्या लहान गावात त्यातून अशी कितीशी प्राप्ती होत असेल मला वाटते की बहुधा ते पिढीजातच श्रीमंत असावेत. त्यांच्या घरातल्या सफाईदार जमीनी आणि भिंती, त्यावरचे देखणे रंग, तिथे मांडलेले उच्च दर्जाचे फर्निचर हे सगळे मला जरा वेगळेच दिसायचे.\nफडके डॉक्टरांच्या एका मुलीला सांगली की बुधगांवच्या राजघराण्यात त्या काळातल्या पटवर्धन सरकारांच्याकडे दिली होती याचे सगळ्या गावालाच कौतुक वाटत असे. त्यांचा एक मुलगा त्या काळात शाळेत शिकत होता, पण माझी त्याच्याशी कधी गट्टी होऊ शकली नाही. डॉक्टरीणबाई तशा स्वभावाने चांगल्या होत्या, पण त्यांचे शहरी पद्धतीचे किंचित आधुनिक वागणेच आम्हा गांवढळांना कृत्रिम वाटत असावे. माझ्या आईचीही त्यांच्याशी विशेष जवळीक जुळली नव्हती. त्या दोघींमधले बोलणेही बहुधा कामापुरतेच होत असावे. आमचे फडके डॉक्टर आम्हाला घरच्यासारखे वाटत असले तरी त्यांची ही आपुलकी एकतर्फी किंवा त्यांच्यापुरतीच राहिली. मी कधीच त्यांच्या कुटुंबाचा भाग झालो नाही.\nसगळे सुरळित चाललेले असतांना अचानक एक दिवस फडके डॉक्टरांच्या निधनाची दुःखद बातमी आली तेंव्हा त्याचा सगळ्यांनाच मोठा धक्का बसला.\nउत्तरार्ध – माई फडके\nआमच्या गावातल्या फडके गल्लीच्या कोप-यावरच्या अखेरच्या घरात माई फडके रहात असत. त्यांच्या घराचा दरवाजा मात्र त्या गल्लीत न उघडता मामलेदार कचेरीला जाणा-या हमरस्त्यावर उघडत होता. त्यांच्या घरापुढे मोकळे अंगण नव्हते. ते घरच रस्त्यापेक्षा थोडे उंचावर होते. चार पाच पाय-या चढून वर गेल्यावर येणारा त्याचा दरवाजा एका तीन खणी खोलीमध्ये उघडायचा. आमच्या माई बहुतेक वेळा त्या खोलीत बसलेल्या दिसायच्या किंवा आतल्या बाजूला गेलेल्या असल्या तरी बाहेरचे कोणी त्यांना भेटायला आले तर माई त्या खोलीत येऊन त्या लोकांना भेटायच्या. मी तरी माईंना बाजारात, रस्त्यात, अगदी देवळात किंवा इतर कुणाच्या घरी सुद्धा कधीच पाहिल्याचे मला आठवत नाही. “आज मला अमक्या ठिकाणी माई भेटल्या होत्या.” असे कोणाच्या बोलण्यातही येत नसे. यामुळे माई फडके आणि त्यांच्या घरातली ती पहिली खोली यांचे माझ्या मनात एक समीकरण होऊन बसले होते.\nत्यांच्या घरात आतल्या बाजूला आणखी किती खोल्या असतील ते मला कधीच समजले नाही. घरामागच्या परसात त्यांनी अनेक औषधी वनस्पती लावलेल्या असाव्यात असे मात्र मला वाटायचे. मला त्यांच्या घरात आणखी काही स्त्रीपुरुष कधी कधी दिसायचे किंवा रहात असल्याचे जाणवत असे. पण त्यांचे माईंशी नेमके काय नाते होते ते काही मला समजले नाही. लहान मुलांनी फार चोंबडेपणा करायचा नसतो अशी शिकवण असल्यामुळे मी ही कधी त्यांची चौकशी केली नाही.\nविधवांच्या केशवपनाची रानटी प्रथा माझ्या जन्माच्या बरीच वर्षे आधीच इतिहासजमा झालेली होती. माझ्याहून दोन किंवा तीन पिढ्यांपूर्वीच्या दोन तीन सोवळ्या म्हाता-या बायका आमच्या गावात एकाकी जीवन जगत होत्या. त्यांचे वृध्दापकाळामुळे वाकलेले आणि खंगलेले शरीर, सुरकुतलेला चेहेरा, त्यांच्या मनात भरलेला कडवटपणा आणि बोलण्यातला तिखटपणा यामुळे लहान मुले त्यांच्या जवळ जायलाही घाबरत असत. या सगळ्याला माई मात्र अपवाद होत्या. सोवळ्या बायकांनी नेसायच्या लाल आलवणातही त्या ग्रेसफुल दिसायच्या. त्यांच्या डोळ्यात प्रेमळपणा ओतप्रोत भरलेला असायचा. त्यांच्या चेहे-यावर कमालीचा सोज्ज्वळपणा, बोलण्यात मार्दव आणि हाताच्या स्पर्शात माया होती. त्यांनी आय़ुष्यात जे काही सोसले असेल त्याची पुसटशी जाणीवही त्याच्या वागण्यात उतरली नव्हती. त्यांच्या अस्तित्वातच एक प्रकारचे मांगल्य आणि प्रसन्न भाव भरल्यासारखे वाटायचे. मी एरवी खूप बुजरा असलो तरी माईंकडे जायला केंव्हाही आनंदाने तयार असे.\nमाईंचे बालपण कुठल्या गावात गेले होते कोण जाणे. त्या काळात त्यांच्या गावात प्राथमिक शाळा तरी होती की नाही त्या शाळेमध्ये मुलींना प्रवेश देत असतील कां त्या शाळेमध्ये मुलींना प्रवेश देत असतील कां या प्रश्नांची उत्तरे बहुधा नकारार्थीच असावीत. पण माई लहानपणी शाळेत गेल्या असल्या किंवा नसल्या तरी त्या अडाणी नव्हत्या. त्यांची तल्लख बुद्धी, आकलनशक्ती आणि स्मरणशक्ती यांचा प्रत्यय त्यांच्या बोलण्यामधून येत असेच. त्यांचे वैद्यकशास्त्राबाबतीतचे ज्ञान दांडगे होते. त्यांच्या जादूई बटव्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या व्याधीवर रामबाण घरगुती औषध असायचे.\nहे अलंकारिक बोलणे झाले. प्रत्यक्षात अॅलोपाथी, होमिओपाथी, आयुर्वेद, युनानी असल्या कुठल्याही पद्धतीचे स्टॅडर्ड किंवा ब्रँडेड औषध त्या सहसा देत नसत किंवा त्यांनी सांगितलेली औषधे कुठल्याही औषधांच्या दुकानांमध्ये तयार मिळत नसत. आजारी माणसाला कोणते औषध कशा प्रकारे तयार करून द्यायचे हे माई फक्त समजाऊन सांगत असत. तुळस, बेल, दुर्वा, गवती चहा, कोरफड, अडुळसा यासारख्या वनस्पतींची पाने, आणखी कुठली फुले किंवा फळे, निरनिराळे भाजीपाले, वडाच्या किंवा पिंपळाच्या पारंब्या, आणखी कुठल्याशा झाडांची साल अशा नैसर्गिक गोष्टींचा उपयोग करायला त्या सांगत. ती सगळी झाडे आमच्या घराच्या किंवा शाळेच्या परिसरात होती आणि औषधी उपयोगासाठी त्यांची औषधापुरती तोड केली तर कोणी काही बोलत नसत. माईंची बरीचशी औषधे सुंठ, ओवा, ज्येष्ठमध, जायफळ, वेलदोडे, लवंग, जिरे, मिरे, दालचिनी वगैरे स्वयंपाकघरातल्या पदार्थांपासून तयार करायची असत. त्यात शहाजिरे, नाकेशर, पिंपळी वगैरे काही मसाल्याचे स्पेशल पदार्थ असत त्यांची नावेही मला आता आठवत नाहीत. सैंधव, पादेलोण, नवसागर यासारखी काही खनिजे असत. हे सगळे पदार्थ गावातल्या प्रमुख वाण्याच्या दुकानांमध्ये उपलब्ध असत.\nत्या काळात वन्यपशुसंरक्षणाचे कायदे झालेले नव्हते. सांबराचे शिंग, हस्तीदंत, वाघाचे कातडे, अस्वलाचे केस, कस्तुरीची गांठ असल्या दुर्मिळ वस्तूंचे लहानसे नमूने पिढ्यान् पिढ्या घरात ठेवलेले असत. त्यामागे काही शुभ अशुभाच्या समजुती असाव्यात. पण काही विशिष्ट कारणांसाठी त्यांचा उपयोग करायलाही माई कधीकधी सांगत असत.\nमाझी आई माईंची भक्त होती. ती दर महिना दीड महिन्यांमध्ये निदान एकदा तरी माईंना भेटून तिला स्वतःला आणि मुलांना झालेल्या किंवा पुन्हा पुन्हा होत असलेल्या बारीक सारीक दुखण्यांवर काही घरगुती इलाज विचारून येत असे. कोणच्या वेळी कशाचा काढा प्यायचा, कोणचे चूर्ण चाटवायचे, कुठला लेप लावायचा वगैरेची जी माहिती माझ्या आईला होती त्यातली बरी��शी तिला बहुधा माईंकडूनच मिळाली असावी. त्या उपायांवर माईंशी चर्चा करून ते औषधी पदार्थ तयार करण्याची कृती ती फाइन ट्यून करून घेत असे. माईंच्या मार्गदर्शनाखाली माझ्या आईने दिलेल्या औषधांमुळे आमची बरीचशी लहान दुखणी किंवा धडपडून झालेल्या छोट्या जखमा ब-या होऊन गेल्या होत्या.\nकोणतीही औषधे तयार करतांना त्यासाठी काय काय भाजायचे किंवा शिजवायचे, कुटायचे, वाटायचे किंवा दळायचे आणि कोणत्या क्रमाने व कोणत्या प्रमाणात त्यांना मिसळायचे याची सविस्तर कृती माई त्यांच्या स्मरणामधून तोंडी सांगत असत आणि माझी आई ते लक्षात ठेऊन त्याप्रमाणे आचरणात आणीत असे. त्या दोघींना कदाचित कागदावर शाईने लिहिणे फारसे आवडत नसेल, पण या औषधोपचारांचे सगळे ज्ञान लिहून ठेवायची बुद्धी त्यावेळी आम्हा कोणालाही झाली नाही आणि त्या दोन व्यक्तींच्या बरोबर ते ज्ञानही नाहीसे होऊन गेले. मी मुंबईला रहात असतांना मला त्या औषधांसाठी लागणारी द्रव्ये मिळणे अशक्यच होते, यामुळे कदाचित त्याचा प्रत्यक्षात फारसा उपयोग झालाही नसता, पण ती माहिती म्हणून जपून ठेवली गेली असती आणि कदाचित कधी तरी कोणाला तरी त्यावर संशोधन करायला देता आली असती.\nमाझी आई माझ्या लहानपणीची एक आठवण आवर्जून सर्वांना सांगत असे. मी तान्हे बाळ असतांना चांगले बाळसे धरले होते. उठून बसणे, उभे राहणे, चालणे, बोलणे वगैरें बाबतीत माझी व्यवस्थित प्रगति होत होती. पण मी दीड दोन वर्षांचा झालो असतांना काय निमित्त झाले कोण जाणे, एकाएकी माझ्या पायांमधली शक्ती कमी व्हायला लागली. मी उभासुद्धा राहू शकत नव्हतो, दिवसरात्र लोळत पडून रहात होतो अशी परिस्थिती आली. हा पोलिओचा प्रकोप नव्हता, पण हे कशामुळे झाले होते ते ही समजत नव्हते. त्यावर फडके डॉक्टरांचा सल्ला घेतला गेला असणारच, पण त्यानी काय निदान आणि उपचार सांगितले होते ते माझ्या आईने मला कधीच सांगितले नाही. मला गुण येत नाही हे पाहून तिने मला उचलले आणि माईंच्या समोर नेऊन ठेवले. त्यांनी माझ्या आईला विचारले, “मी सांगीन ते औषध तुम्ही त्याला द्याल” माझ्या आईने लगेच होकार दिला.\nत्यावर माईंनी त्यांच्या गड्याला हाक मारली. तो एरवी त्यांच्या मळ्यावर काम करत असे, काही कारणाने तो कधी कधी घरी येत असे तसा त्या दिवशी आला होता. माईंनी त्याला बोलावून सांगितले, “अरे आपल्या मळ्यातल्या अमक्या झ��डाच्या बुंध्याशी तुला एका प्रकारचे किडे दिसतील. ”\n” हो माई, मी पाहिले आहेत.”\n“तिथे कंबरेइतका खोल खड्डा खणलास की त्या किड्यांच्या खूप अळ्या दिसतील, त्यातल्या थोड्या पकडून या वहिनींना आणून देत जा.”\nसंध्याकाळपर्यंत त्या अळ्या आमच्या घरी पोचल्या होत्या. माझी आई शुद्ध शाकाहारीच नाही तर पूर्णपणे अहिंसक होती. डास, ढेकूण, झुरळे यांना सुद्धा ती मारत नसे, त्यांना पळवून लावायचा किंवा प्रतिबंधक प्रयत्न करायची. पण तीच माझी आई त्या अळ्यांना वाटून त्यात साखर मिसळून त्याची गोळी करून मला खाऊ घालत असे. या उपचाराने खरोखरच माझ्या अंगात चैतन्य येऊ लागले आणि मी उठून उभा रहायला आणि चालायला लागलो. “मूकम् करोति वाचालम् पंगुम् लंघयते गिरीम्” हा श्लोक म्हणत असतांना मला माईंची आठवण हटकून येते.\nमाईंच्या निदानाच्या किमयेची आणखी एक गोष्ट माझी आई नेहमी सांगत असे. त्या काळात ती माझ्या मोठ्या भावाकडे रहात होती. असेच एकदा अचानक त्याच्या लहान मुलीचे केस पुंजक्या पुंजक्याने गळून पडायला लागले. स्थानिक डॉक्टर, त्वचारोग तज्ज्ञ वगैरेंनी दिलेल्या मलमांनी व तेलांनी काही फरक पडत नव्हता. तेंव्हा माझी आई सरळ आमच्या गावी जाऊन माईंच्या घरी जाऊन पोचली आणि माईंनी यावर आणखी एक अजब उपचार सांगितला. हस्तीदंताच्या लहानशा तुकड्याला शेगडीच्या प्रखर आंचेवर भाजून किंवा जाळून, त्याची पूड करून ती विशिष्ट प्रकारच्या तेलात मिसळून त्वचेला लावायची असे काही तरी त्या औषधाचे स्वरूप होते. या औषधाने त्या मुलीच्या डोक्यावरील टक्कल पडलेल्या भागावर भराभरा केस यायला लागले आणि लवकरच ते चांगले घनदाट आणि लांबसडक झाले.\nमाई त्या काळातल्या रूढीनुसार सोवळ्या बाईचे अत्यंत साधेपणाचे जीवन जगत होत्या. त्यांनी आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा व्यवसाय केला नाही. त्या कोणाकडूनही फी घेत नसत, औषधेही विकत देत नसत. त्या फक्त जवळच्या ओळखीच्या व्यक्तींनाच, त्यातही स्त्रियांनाच तपासून आपला अनमोल सल्ला देत असत. त्यांच्याकडे रोग्यांच्या रांगा लागत नसत. ते करत असलेल्या या समाजकार्याच्या मुळाशी फक्त परोपकारबुद्धीच असायची. मी नोकरीसाठी मुंबईला स्थायिक झाल्यानंतर माझा गावाशी संपर्क राहिला नाही. दीर्घायुषी झाल्यानंतरही कधी तरी माईंचे पिकले पान गळून पडले, पण त्याची बातमी मला लगेच लागली नाही. कालांतराने ज��ंव्हा समजले त्या वेळी एक पुण्यवान व्रतस्थ व्यक्तिमत्व अंतर्धान पावले असा विचार मनात आला.\nFiled under: व्यक्तीचित्रे |\n« स्मृती ठेवुनी जाती – भाग १३ – अप्पा माझे (सांगीतिक) जेवण खाणे »\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nगुणवत्ता, दर्जा, स्तर, प्रत …… आणि क्वालिटी\nयंत्रे तयार करणारी यंत्रे नोव्हेंबर 11, 2021\nशाश्वत ऊर्जा ऑक्टोबर 20, 2021\nवातावरणामधील हवेचा दाब ऑक्टोबर 7, 2021\nतेथे कर माझे जुळती – भाग १९ – माझ्या आत्या सप्टेंबर 27, 2021\nओझोन आणि हीलियम सप्टेंबर 16, 2021\nप्लॅस्टिक – ब्रह्मराक्षस की बागुलबोवा \nगॅलीलिओ आणि विज्ञान (सायन्स) ऑगस्ट 10, 2021\nकोपरनिकसचे संशोधन – सूर्यमालिका जुलै 29, 2021\nजुगाड पुराण जुलै 22, 2021\nएक धामधुमीचा दिवस (११ जुलै २००६) जुलै 11, 2021\nप्राचीन काळातील भारताची विज्ञानामधील प्रगति जून 29, 2021\nपरतलो मातृभूमीला मे 31, 2021\nइंद्र देवा रे देवा …. मे 25, 2021\nभगवान श्रीपरशुराम मे 14, 2021\nशून्याचा शोध मे 10, 2021\nपुण्याचा स्वाइनफ्ल्यू २००९ एप्रिल 14, 2021\nसिंहगड आणि मी एप्रिल 8, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.popxo.com/article/health-benefits-of-date-palm-in-marathi/", "date_download": "2021-12-05T09:14:26Z", "digest": "sha1:2NGIGTLRRRWE4EU6WPPGJH5YYONY2EP3", "length": 24483, "nlines": 73, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "जाणून घ्या खजूर खाण्याचे आश्चर्यकारक फायदे", "raw_content": "\nखजूर खाण्याचे फायदे आहेत अनेक (Dates Benefits In Marathi)\nपचनशक्ती सुधारतेह्रदयासाठी उत्तमरक्तदाब नियंत्रित राहतोहाडाचे आरोग्य सुधारते मेंदूचे कार्य सुरळीत राहते\nखजूराला ‘वंडरफूड’ असं म्हटलं जातं. कारण खजूरात अनेक पोषक घटक असतात जसं की मिनरल्स, फॉस्फरस, व्हिटॅमिन्स, अमिनो अॅसीड, लोह आणि कॅल्शिअम… सहाजिकच या पोषक घटकांमुळे खजूर हे एक त्वरीत ऊर्जा देणारं आणि आरोग्यदायी फळ ठरतं. खजूर खाल्ल्यास तुम्हाला इंस्टंट एनर्जी मिळू शकते. यासाठीच उपवासाला खजूर खाण्याची पद्धत आहे. खजूरामध्ये अनेक प्रकार आढळतात. त्यात काळे खजूर खाण्याचे फायदे (Black Dates Benefits in Marathi) भरपूर आहेत. खजूराच्या फळाचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत. ज्यामुळे ताजे फळ खजूर म्हणून तर सुकलेले फळ खारीक म्हणून ओळखले जाते. वास्तविक खजूरमध्ये साध्या खजूर, काळी खजूर, पेंड खजूर असेही अनेक उप प्रकारर आढळतात. आयुर्वेदात खजूर खाण्याचे अनेक फयदे सांगितलेले आहेत. त्यामुळे फार पूर्वीपासून निरो��ी जीवनशैलीसाठी खजूर खाण्याची पद्धत आहे. भारतात रेताड जमिनीमध्ये खजूराची झाडं सहज उगवतात. मात्र खजूराची झाडे सौदी अरेबिया, इराक, अफगाणिस्तान या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आढळतात. नियमित दोन खजूर खाण्याची सवय लावल्यास तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो. यासाठी जाणून घ्या खजूर खाण्याचे फायदे (khajur khanyache fayde).\nह्रदयासाठी उत्तम (Lowers Cholesterol)\nरक्तदाब नियंत्रित राहतो (Control Blood Pressure)\nहाडाचे आरोग्य सुधारते (Improves Bone Health)\nमेंदूचे कार्य सुरळीत राहते (Boost Brain Health)\nत्वचेचा पोत सुधारतो (Improves Skin)\nअॅनिमियाचा त्रास कमी होतो (Relief From Anemia)\nनैसर्गिक प्रसूतीसाठी लाभदायक (May Promote Natural Labor)\nखजूर खाण्याबाबत मनात असलेले प्रश्न – FAQ’s\nखजूरामध्ये मोठ्या प्रमाणावर फायबर्स असतात. ज्यामुळे तुमच्या पचनसंस्थेवर चांगला परिणाम होतो. जेव्हा तुमच्या शरीरातील पचनकार्य सुरळीत सुरू असते तेव्हा तुम्हाला पोटाच्या तक्रारी कमी प्रमाणात जाणवतात. बद्धकोष्ठता अथवा अपचनाच्या समस्या असलेल्या लोकांना नेहमी खजूर खाण्याचा सल्ला दिला जातो. खजूरामध्ये विरघळणारे आणि न विरघळणारे असे दोन्ही प्रकारचे फायबर्स असतात. खजूर खाण्याचे फायदे अनेक आहेत यासाठी दररोज रात्री दोन खजूर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी त्याचे सेवन करा.\nह्रदयासाठी उत्तम (Lowers Cholesterol)\nखजूरामध्ये असलेले फायबर्स तुमच्या ह्रदयाच्या आरोग्यासाठी उत्तम असतात. खजूर खाण्याचे फायदे (Dates Benefits in Marathi) जाणून घेताना सर्वात महत्त्वाचा फायदा हा की यामध्ये मुबलक प्रमाणात मॅग्नेशिअमदेखील असते. एका संशोधनानुसार जर एखाद्या व्यक्तीने दररोज 100 ग्रॅम मॅग्नेशिअम असलेले पदार्थ सेवन केले तर त्याला ह्रदयरोग होण्याचा धोका कमी होतो. त्यामुळे जर तुम्हाला ह्रदयाचे आरोग्य सांभाळायचे असेल तर दररोज दोन खजूर जरूर खा.\nरक्तदाब नियंत्रित राहतो (Control Blood Pressure)\nखजूरामध्ये मॅग्नेशिअम आणि पोटॅशिअम भरपूर असते. ज्यामुळे तुमचा रक्तदाब नियंत्रित राहतो. ज्यांना उच्च रक्तदाब अथवा कमी रक्तदाबाचा त्रास आहे अशा लोकांनी खजूर आवर्जून खायला हवेत. कारण या सवयीमुळे तुमचा रक्तदाब नियंत्रित राहील. रक्तदाब नियंत्रित राहण्यामुळे तुमच्या संपूर्ण आरोग्यावर त्याचा नक्कीच चांगला फायदा होईल. ह्रदयाचे आरोग्य सुधारेल आणि तुम्ही निरोगी राहाल. यासोबतच जाणून घ्या रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी आहा�� (High Blood Pressure Diet In Marathi)\nहाडाचे आरोग्य सुधारते (Improves Bone Health)\nखजूर खाण्याचा फायदा हा की त्यामुळे तुमच्या हाडांचे आरोग्य सुधारते. कारण खजूरमध्ये सेलेनियम, मॅगनिज, तांबे, मॅग्नेशिअम भरपूर प्रमाणात असते. तुमच्या हाडांच्या आरोग्यासाठी आणि हाडे मजबूत आणि लवचिक राहण्यासाठी या सर्व खनिजांची शरीराला गरज असते. खजूर खाण्यामुळे तुमच्या शरीराला पुरेशी खनिजे मिळतात आणि तुमची हाडे मजबूत राहण्यास मदत होते.\nमेंदूचे कार्य सुरळीत राहते (Boost Brain Health)\nमेंदूसाठी खजूर खाण्याचे फायदे दिसून येतात. कारण काही संशोधनानुसार जे लोक नियमित खजूर खातात, त्यांची स्मरणशक्ती मजबूत राहते. आजकाल माणसाला सततच्या धावपळीच्या जगात अनेक वेळा ताणतणाव, नैराश्याचा सामना करावा लागतो. मात्र खजूरमध्ये नैसर्गिक अॅंटी ऑक्सिडंट आणि डाएटरी फायबर्स भरपूर असतात. त्यामुळे खजूर खाणाऱ्या लोकांना ताणतणावाला नियंत्रणात ठेवणे उत्तम रित्या जमू शकते. शिवाय अशा लोकांना मेंदूशी निगडित आजार होण्याचा धोका कमी होतो.\nत्वचेचा पोत सुधारतो (Improves Skin)\nव्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन डीमुळे तुमच्या त्वचेला लवचिकता मिळते. शिवाय या व्हिटॅमिन्समुळे तुमच्या त्वचेचे पोषण होते आणि त्वचा मऊ आणि मुलायम राहण्यास मदत होते. जर तुमच्या त्वचेच्या काही समस्या असतील तर या व्हिटॅमिन्समुळे त्या कमी होतात. खजूरमध्ये हे दोन्ही व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात असतात. सहाजिकच नियमित खजूर खाणे तुमच्या आरोग्यासाठी लाभदायक ठरते. खजूर खाण्याचे फायदे अनेक आहेत पण सर्वात महत्त्वाचा फायदा यामुळे तुमच्या त्वचेचा पोत सुधारतो आणि तुम्ही चिरतरूण दिसता.\nअॅनिमियाचा त्रास कमी होतो (Relief From Anemia)\nजर तुम्हाला रक्ताच्या कमतरतेमुळे अथवा रक्तातील लोहाचे प्रमाण कमी असल्यामुळे अशक्तपणा जाणवत असेल. तर तुम्हाला या समस्येवर लवकर उपाय करण्याची गरज आहे. कारण रक्ताच्या कमतरतेमुळे अनेक आरोग्यसमस्या डोकं वर काढतात. खजूरामध्ये भरपूर प्रमाणात लोह असतं. जर तुम्ही दररोज दोन खजूर खाण्याची सवय लावली तर तुमचा अशक्तपणा कमी होतो. यासाठी पेंड खजूर खाण्याचे फायदे नक्कीच जाणून घ्या. अशक्तपणासाठी जाणून घ्या अॅनिमियाची लक्षणे, कारणे आणि घरगुती उपचार (Anemia Symptoms In Marathi)\nडोळे आणि दृष्टीचे विकार दूर ठेवण्यासाठी तुम्हाला खजूर खाण्याचे फायदे नक्कीच लाभदायक ठरू शकतात. का��ण दररोज खजूर खाण्याने केवळ डोळ्यांचे आरोग्य सुधारते असे नाही तर तुम्हाला रातांधळेपणा, रंगांधळेपणा अशा समस्या निर्माण होत नाहीत. यासाठीच दररोज खजूर खाण्यास सुरूवात करा. कारण सतत ताणतणाव, मोबाईल आणि लॅपटॉपवर काम करणे, टीव्ही पाहणे अशा जीवनशैलीचा परिणाम तुमच्या डोळ्यांच्या आरोग्यावर जाणवू शकतो. यासाठी वेळीच डोळ्यांची काळजी घेणे आणि त्यासाठी आहाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे.\nखाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, अवेळी खाणे अथवा अपथ्यकारक पदार्थ खाणे यामुळे तुमची पचनशक्ती नाजूक झालेली असते. अशा वेळी एखादा चुकीचा पदार्थ पोटात गेला तर ते सहन न झाल्यामुळे डायरिआ अथवा जुलाबाचा त्रास जाणवतो. दूषित पाणी आणि दूषित अन्नपदार्थांमुळे डायरिआ होण्यााची शक्यता वाढते. मात्र जर तुम्ही नियमित खजूर खात असाल तर तुमचे अशा गंभीर डायरिआमध्ये संरक्षण होऊ शकते. कारण खजूरामध्ये भरपूर फायबर्स आणि इलेक्ट्रोलेट असतात. ज्यामुळे डायरिआमध्ये लगेच आराम मिळण्यास मदत होते.\nवजन कमी करण्याप्रमाणेच अनेकांना वजन वाढविण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. कारण काही जणांची शरीरप्रकृती खूपच अशक्त असते. अशक्तपणामुळे आरोग्याच्या कुरबूरी डोकं वर काढतात. अशा लोकांची रोग प्रतिकार शक्ती कमी असल्यामुळे ते सारखे आजारी पडतात. मात्र अशा लोकांना खजूर खाण्याचे फायदे नक्कीच जाणवू शकतात. खजूरामध्ये अनेक पोषकतत्व दडलेले असतात. ज्यामुळे दररोज सकाळी खजूर खाण्याचा अशा लोकांना चांगला फायदा होऊ शकतो. किरकोळ प्रकृतीच्या लोकांना खजूर दुधातून खाण्याचा सल्ला दिला जातो. शिवाय खजूरामुळे त्यांचे आरोग्य सुधारते आणि शरीर सुदृढ राहण्यास मदत होते. वजन वाढवायचे असेल तर जाणून घ्या वजन वाढवण्यासाठी फळं (Weight Gaining Fruits In Marathi)\nनैसर्गिक प्रसूतीसाठी लाभदायक (May Promote Natural Labor)\nगरोदर महिलांसाठी खजूर खाण्याचे फायदे अनेक आहेत. जर गरोदर महिलांनी नियमित खजूर खाल्ले तर त्यांची प्रसूती नैसर्गिक पद्धतीने होण्याची शक्यता वाढते. सध्या नैसर्गिक पद्धतीने प्रसूती होण्याचे प्रमाण खूपच कमी झाले आहे, ज्यामुळे गरोदरपण आणि प्रसूतीदरम्यानच्या समस्या वाढताना दिसत आहेत. सी सेक्शनमुळे प्रसूती पटकन होत असली तरी या पद्धतीने बाळंतपण झाल्यास नवमाता आणि बाळाला भविष्यात काही समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. यासाठीच गरोदर��णात प्रमाणात खजूर खाणे नक्कीच फायद्याचे आहे.\nदातांचे आरोग्य ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण दात मजबूत आणि निरोगी असेल तपर तुमचे आरोग्य निरोगी राहू शकते. कारण तुम्ही जे खाता त्याचा तुमच्या शरीर प्रकृतीवर परिणाम होत असतो. शिवाय खाल्लेले अन्न पचण्यासाठी ते व्यवस्थित चावून खाणे गरजेचे आहे. मात्र जर दातांचे आरोग्य बिघडले तर तुमच्या पचनशक्तीवर याचा परिणाम होतो. खजूरामध्ये फ्लोरीन नावाचे एक केमिकल असते. ज्याच्यामुळे दातांमध्ये कीड लागण्याची समस्या कमी होऊ शकते. खजूरामुळे तुमच्या हिरड्या आणि दात मजबूत होतात. यासाठी दात आणि हिरड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी दररोज दोन खजूर अवश्य खा. थोडक्यात दातांवर खजूर खाण्याचे फायदे नक्कीच दिसू शकतात.\nखजूर खाण्याचे दुष्पपरिणाम (Side Effects Of Dates)\nखजूर खाण्याचे जसे फायदे आहेत, तसेच काही तोटेदेखील आहेत.\nखजूर खाणे आरोग्यासाठी खाणे चांगले असले तरी ते प्रमाणात खावे.\nखजूर उष्ण असल्यामुळे दिवसभरात फक्त एक ते दोन खजूर खाण्याचा सल्ला दिला जातो.\nजर तुम्ही जास्त प्रमाणात खजूर खाल्ले तर त्यामुळे तुम्हाला नक्कीच त्रास होऊ शकतो.\nखजूर अती प्रमाणात खाण्यामुळे तुम्हाला पोटात दुखणे, पोटात गॅस होणे, डायरिआ, त्वचेवर रॅशेस येणे अशा समस्या जाणवू शकतात. यासाठीच खजूर चवीला कितीही चांगले लागले तरी बेतानेच खा.\nनियमित एक ते दोन खजूर खाण्याचा यासाठी सल्ला दिला जातो. या व्यतिरिक्त खजूर खाणे नेहमी टाळावे.\nखजूर खाण्याबाबत मनात असलेले प्रश्न – FAQ’s\n1. दररोज खजूर खाणे आरोग्यासाठी योग्य आहे का \nनक्कीच तुम्ही दररोज खजूर खाऊ शकता. मात्र खजूर खाताना ते प्रमाणात खावे. एक ते दोन खजूरापेक्षा जास्त खजूर खाल्लास त्याचे दुष्परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात. मात्र वजन वाढवण्यासाठी, रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी, ह्रदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी तुम्ही नियमित एक ते दोन खजूर खाऊ शकता.\n2. खजूर खाण्याची योग्य वेळ कोणती \nखजूर खाण्याचे फायदे अनेक आहेत जर खजूर तुमचे शरीर योग्य प्रकारे पचवू शकत असेल तर तुम्ही दिवसभरात कधीही खजूर खाऊ शकता. सकाळी नाश्ता करताना, दुपारी अथवा संध्याकाळी मधल्या वेळेत भूक भागवण्यासाठी, त्वरीत ऊर्जा मिळण्यासाठी तुम्ही कधीही एक ते दोन खजूर खाऊ शकता.\n3. उपाशी पोटी खजूर खाणे योग्य आहे का \nखजूरामध्ये मोठ्या प्रमाणावर अॅंटि ऑक्सिडंट आणि टॅनिन असते. त्यामुळे तुम्ही उपाशीपोटी खजूर खाल्यास तुम्हाला त्वरीत ऊर्जा मिळू शकते. जंत असलेल्या लोकांना उपाशीपोटी खजूर खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण त्यामुळे पोटातील जंत नष्ट होतात.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://misalpav.com/node/49335", "date_download": "2021-12-05T07:35:28Z", "digest": "sha1:A3QEORITAE5FK3I2CGDVRPT4JBHKA7YV", "length": 7133, "nlines": 152, "source_domain": "misalpav.com", "title": "आरोग्य पाठ भाग दोन | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nआरोग्य पाठ भाग दोन\nकर्नलतपस्वी in जे न देखे रवी...\nमिपा दिवाळी अंक २०२१\nमिसळपाव दिवाळी अंक २०२१\nअनुक्रमणिका - दिवाळी अंक २०२१\nसध्या 13 सदस्य हजर आहेत.\nनमस्कार, आज पर्यन्त नोंदणी केलेल्या सर्व नवीन सदस्यांचे खाते सक्रिय करण्यात आले आहे. सदस्य नोंदणी केल्यावर, ईमेल आला नसल्यास किंवा सदस्य होताना काहीही अडचण येत असल्यास कृपया admin@misalpav.com या पत्यावर संपर्क साधावा.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://misalpav.com/node/49533", "date_download": "2021-12-05T07:56:59Z", "digest": "sha1:QA57DBMUWN4DGAW5Z73CW5PRI27BAB34", "length": 13592, "nlines": 154, "source_domain": "misalpav.com", "title": "वात्तड चकली (खरेच) कशी बनवावी? | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nवात्तड चकली (खरेच) कशी बनवावी\n'शेळी जाते जिवानिशी आणि खाणारा म्हणतो वात्तड कशी' म्हण सुपरिचित आहेच. मेमे व्हायरल करणार्‍यांचे म्हणी बनवणारे पुर्वज असावेत कि काय अशी शक्यता वाटते. या म्हणी वापरण्यास सुलभ असल्यातरी बनवणे आणि व्हायरल करण्याचे कौशल्य सोपे नसावे. 'जाणारा जातो जिवानिशी आणि मास्क न वापरणारा म्हणतो मास्क कशाला' अशी म्हण जाणिव पुर्वक बनवली तरी व्हायरल करणे कठीणच.\nतर असाच प्रश्न अस्मादिकांना वात्तड चकली जाणीवपुर्वक कशी बनवावी असा पडतो. असे बर्‍याचदा होतेना इतरांना चुकलेला वाटणारा पदार्थ आपल्या आवडत असावा आणि पदार्थ त्या कथित चुकीच्याच पद्धतीनेच बनवून द्या म्हणणे एकदम ऑकवर्ड होऊन जाते पण इतरांच्या दृष्टीने चुकीचा पदार्थ आपल्या जाम आवडीचा असतो. म्हणजे असे की उर्वरीत जगतात खुसखुशीत चकली आदर्श समजली जात असली तरी आम्हाला ती न तुटता उकलून बघता येणारी दातांना व्यायाम देत चव चघळता येणारी वात्तड स्वरुपातच (शपथपुर्वक खरे खरे ) आवडते . म्हणजे यात विनोद व्यंग सर्कॅझम मुळीच नाही असे सांगूनही चकली बनवणार्‍या सुगरणांना अशी आवड शक्य वाटत नाही आणि जाणीवपुर्वक वात्तड चकलीची रिसिपी कशी मिळवावी हा प्रश्न परिचित चकली बनवणार्‍यांनी सोडवलेला नाही. तेव्हा कुणि मिपाकर वाचक लेखकांच्या गंभीर मार्गदर्शनाची 'वात्तड चकली (खरेच) कशी बनवावी' या बाबत धीरगंभीर प्रतिक्षा आहे.\n* प्रतिसादांसाठी आणि शुद्धलेखन चर्चा टाळण्यासाठी अनेक आभार\nमला पण अशीच चकली आवडते\nमला पण अशीच चकली आवडते\nमलाही अगदी तशीच चकली आवडते.\n4 Nov 2021 - 7:51 pm | रावसाहेब चिंगभूतकर\nमलाही अगदी तशीच चकली आवडते. मी कदाचित जगापेक्षा वेगळा आहे की काय असं वाटून तथाकथित रित्या खुसखुशीत चकली च कशी चांगली हे सांगणाऱ्याशी वाद घालायला मी जात नाही. बाकी वातड चकली म्हणजे न तुटणारी चकली नव्हे. चकलीत तेलाचा अंश असावा लागतो. अगदी ड्राय चकली वातड होत नाही. तसंच ती अगदी तेलाने soggy आणि मान टाकणारीही नसावी. मला वाटतं तो एक बॅलन्स आहे आणि लहानपणापासून अशी (तिखट) चकली चघळत दिवाळी अंकांचा फडशा पाडणे हा माझा आनंदाचा विषय होता.\nकोणत्याही नंबर १ चकल्या एका मोठ्या पसरट डब्यात ठेवा.\nवर झाकण न लावता त्यावर ओले कापड झाकून ठेवा तासभर. तोपर्यंत मिपावर जाऊन दिवाळी अंक वाचा.दीड दोन तास जातील. आता चकलीवरचे कापड दूर करा. काम फत्ते झालेलं असेल.\nचकली च माहित नाही पण जर कुकी ( नांन खटाइ चा पाश्चिमात्य प्रकार ) जास्त खुशखुशीत आवडत नसेल तर बनवतानाच त्यात दूध जास्त घालतात म्हणजे ती अशी अर्ध मऊ होते\nबाकी दिवाळीतील आपलं कमी आवडीचा पदार्थ म्हणजे १) कडबोळी कारण ती कधी कधी फार पचायला जड वाटते आणि २) नीट गोड आणि स्वादिष्ट ना झालेले पिठूळ चिरोटे ...\nयाशिवाय वेलची किंवा केशर काहीहि न घातळेले गुलाबजाम म्हणजे नको वाटतात\nकडबोळी कारण ती कधी कधी फार\n5 Nov 2021 - 10:03 am | रावसाहेब चिंगभूतकर\nकडबोळी कारण ती कधी कधी फार पचायला जड वाटते \nहाय, फिर तो तूने (सही) कडबोळी खाई ही नही..\nकधी चांगली हि खाल्लीय\nकधी चांगली हि खाल्लीय म्हजे बाहेरून थोडी खुसखुशीत आतून थोडी मऊ पण कधी कधी त्याची चव पुरेशी मसालेदार तरी नसते किंवा त्यातील सगळ्या डाळी पोटाला जड वाटतात .. थालीपिठासारख्या\nचकली सुदहा फार कडक झाली तरी वांदे वर्णन करणे अवघड आहे ....\nमिपा दिवाळी अंक २०२१\nमिसळपाव दिवाळी अंक २०२१\nअनुक्रमणिका - दिवाळी अंक २०२१\nसध्या 6 सदस्य हजर आहेत.\nनमस्कार, आज पर्यन्त नोंदणी केलेल्या सर्व नवीन सदस्यांचे खाते सक्रिय करण्यात आले आहे. सदस्य नोंदणी केल्यावर, ईमेल आला नसल्यास किंवा सदस्य होताना काहीही अडचण येत असल्यास कृपया admin@misalpav.com या पत्यावर संपर्क साधावा.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/74315", "date_download": "2021-12-05T07:35:29Z", "digest": "sha1:TPBX3HXZBURPHK3MBFYUGYB6W4YTNV5M", "length": 5625, "nlines": 106, "source_domain": "www.maayboli.com", "title": "सुखात भेटतोस दुःखातही भेट मित्रा | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ / सुखात भेटतोस दुःखातही भेट मित्रा\nसुखात भेटतोस दुःखातही भेट मित्रा\nखरंच सुखात भेटतोस दुःखातही भेट मित्रा\nसुखात भेटतोस दुःखातही भेट मित्रा\nआज माणसाला माणुसकी ची गरज आहे मित्रा\nघराचे दरवाजे कधीकधी उघडे ही असावे\nकधी गरज आपल्याला कधी गरजेला धावावे\nसुखात भेटतोच दुःखातही भेट मित्रा\nकमव पैसा जरी कर पुण्याची कमाई\nदेणाऱ्याला देई लाख विठूची विठाई\nदिला श्वास ज्याने त्याचेही गुण गात जा\nतिरस्कार सोडून प्रेमाने पाहत जा\nदुःखात रडतोस सुखातही रडत जा मित्रा\nमाणुसकीच्या पायवाटेने तुम्ही घडत जा मित्रा\nनाही उद्याचा भरवसा आज प्रेम देऊन जा\nआज प्रेम रंगात सारा आसमंत रंगवून जा\nआज माणुसकीचा सदरा घालून बघ\nसारीच माणसं नसतात वाईट जवळून बघ\nगर्दीतल्या एकटेपणाला आज हरवून बघ\nदुःखातही थोडं थोडं आज हसून बघ\nना आकाशाला हद्द ना वाऱ्याला रे भिंत\nउरली इथ रीत अन उरणार फक्त प्रीत\nपाठीवरती हात ठेवून लढ म्हणण्याची देर\nभलीभली संकटे ही सहज होती दूर\nकोण राहिला इथे संपता वेळ त्याची\nम्हणून तू जान किंमत वेळेची\nप्रेमाचे दोन शब्द तुझे आहेत लाखमोलाचे\nनाही लाख छदाम तुझे माणुसकीच्या तोलाचे\nसुखात भेटतो दुःखातही भेट मित्रा\nआज माणसाला माणुसकी ची गरज आहे मित्रा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maxmaharashtra.com/bs-politics/who-was-attacked-on-bjp-mla-gopichand-padalkars-car-incident-in-solapur-938429", "date_download": "2021-12-05T08:32:24Z", "digest": "sha1:RC64WMNTYJ672IJQTZIIHLGL2TBWABAE", "length": 7995, "nlines": 84, "source_domain": "www.maxmaharashtra.com", "title": "गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर हल्ला कोणी केला? | Who Was Attacked on BJP MLA Gopichand Padalkar's car, incident in Solapur", "raw_content": "\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nHome > Politics > गोपीचंद पडळक��� यांच्या गाडीवर हल्ला कोणी केला\nगोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर हल्ला कोणी केला\nगोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर हल्ला कोणी केला\nविधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर काही समाजकंटकांनी दगडफेक केल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केली आहे. माझ्यावर गोळ्या जरी घातल्या तरी माझा आवाज बंद होणार नाही, अशा तीव्र शब्दात गोपीचंद पडळकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.\nसोलापुरात ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासाठी पडळकरांच्या अध्यक्षतेखाली घोंगडी बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यावेळी मड्डी वस्ती येथे हा हल्ला झाला आहे. याबाबत जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी ताबडतोब दाखल झाले होते.\nभाजपचे नगरसेवक सुरेश पाटील यांच्या निवासस्थानासमोर झाला हल्ला\nभाजपचे नगरसेवक सुरेश पाटील यांच्या निवासस्थानी आमदार गोपीचंद पडळकर यांनी घोंगडी बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या ठिकाणी जाताना गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दोन अज्ञात इसमानी दगडफेक केली. या दगडफेकीमुळे एकच गोंधळ उडाला होता. कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे गोपीचंद पडळकर यांच्या वाहनाजवळ आले आणि सुरक्षाकडे बांधून थांबले.\nपवारांच्या नेतृत्वाखाली गुंडगिरी चालते:गोपीचंद पडळकर\nआमदार गोपीचंद पडळकर यांनी बुधवारी सकाळी पत्रकार परिषद घेऊन शरद पवार, अजित पवार आणि महाविकास आघाडी सरकारवर तोफ डागली होती. दिवसभर सोलापुरात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या बाबत चर्चा सुरू होती. ओबीसी समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये राजकीय आरक्षण मिळवून देण्यासाठी पडळकरांचा दिवसभर सोलापूर दौरा आयोजित होता. शहरात आणि जिल्ह्यात विविध ठिकाणी घोंगडी बैठका आयोजित केल्या होत्या.\nसायंकाळी 7.30 च्या सुमारास भाजप नगरसेवक सुरेश पाटील यांच्या निवासस्थानी जाताना हा हल्ला झाला. दोन इसम ऍक्टिव्व्हा या दुचाकी वरून आले आणि दगडफेक करून निघून गेले. यानंतर गोपीचंद पडळकर शासकीय विश्राम गृहात आले. त्यावेळी त्यांनी पून्हा शरद पवार यांच्यावर टीका करत पवार यांच्या नेतृत्वाखाली गुंडगिरी चालते अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.\nपडळकर यांना कोणतीही इजा झाली नाही\nया हल्ल्यात आमदार गोपीचंद पडळकर यांना कोणत्याही प्रकारची इजा किंवा जखम झाली न���ही.खुद्द पडळकरांनी याबाबत माहिती दिली की मी सुखरूप आहे. माझ्या चाहत्यांनी काळजी करू नये असे आवाहन केले आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maxmaharashtra.com/max-woman/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%80/3855/", "date_download": "2021-12-05T08:42:47Z", "digest": "sha1:XWNVPQJZ7IP6ZBYZKGKY2HPYOK7TPKKI", "length": 10100, "nlines": 78, "source_domain": "www.maxmaharashtra.com", "title": "पाळी तिची आणि माझी", "raw_content": "\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nHome > मॅक्स वूमन > पाळी तिची आणि माझी\nपाळी तिची आणि माझी\nपिरेड अर्थात मासिक पाळी आली की आई, चुलत्या आणि घरातल्या, गल्लीतल्या बायका लांब बसायच्या. आम्ही लहान पोरं त्यांच्याकडे गेलो की, 'अय तिकडं लांब खेळा, शिवू नका' अशा सुचनावजा धमक्या मिळायच्या. चुकून कधी शिवलचं तर घरात बापाकडून किंवा अन्य पुरुषाकडून मार बसायचा. मग आईला विचारायचो ' आय, का गं, शिवायचं नाही' तर आई कावळ्याने शिवलय, देवाने सांगितलंय अशी कारणं सांगून दूर राहायला सांगायची. एखाद्यावेळी शिवलं तर गाईच्या पाया पडायला लावायची. लहान लेकराला माफ असतंय म्हणून कुशीत घेऊन झोपायची. तिला 4 दिवस पाणी, जेवण आणि सगळंच लांबून मिळायचं. भांडी घासणे, कपडे धुणे अशी कामे मात्र तिने केली तरी चालायची. म्हणजे त्या चार दिवसात तिच्याकडे हे अधिकच काम वाढायच. तिची या चार दिवसातली कपडे वेगळी असायची, जी तिला पाचव्या दिवशी धुवून टाकावी लागायची. आई, घरात कुणी नसताना पाय चेपून दे म्हणायची तर आम्ही खेळायला पळून जायचो. मात्र या अजाणत्या वयात अशिक्षितपणामुळे एकही जाणता पुरुष अथवा स्त्री भेटली नाही की जो 'चार दिवसाचं' महत्व आणि त्रास समजावून सांगेल.\nबरंच मोठं होईपर्यंत ही चार दिवसाची भानगड कळाली नाही. मग कॉलेजवयात काही मैत्रिणी आणि प्रेमात पडल्यावर प्रेयसी अर्थात बायकोकडून ही भानगड नेमकी काय असते ते समजलं. शिक्षित आणि खुल्या विचारांच्या काही मैत्रिणी यावर भरभरून बोलायच्या तेंव्हा 'पिरेड' समजू लागला. मात्र त्यांच्या बोल��्याने त्याची तीव्रता कळाली नाही. प्रेमात पडल्यावर म्हणजे बायकोशी मुक्तपणे बोलायला लागल्यावर ह्या दिवसांची तीव्रता आणि त्रास समजायला लागला. तिला त्रास व्हायला लागल्यावर ती ढसाढसा रडायची, तेव्हा दूर असल्याने मी काहीच करू शकत नसायचो, त्यावेळी पुरुष असण्याची लाज वाटायची.\nआज, मात्र ह्या गोष्टीला आम्ही आनंदाने जगतो. मी स्वतः तिला दुकानातून काळ्या पिशवीत न घालता सॅनिटरी नॅपकिन आणून देतो. खरतर चार दिवस हे नावाला असतात. मात्र पाळी येण्याच्या आधी दोन दिवस, पाळीचे चार दिवस त्रास आणि त्यांनंतरचे दोन-तीन दिवस अशक्तपणा या गोष्टीचा सामना महिलांना करावा लागतो. या चार दिवसात पहिल्या दोन दिवस त्यांना फार त्रास होतो. यावेळी त्यांना जवळीकीची आणि प्रेमाची गरज असते. प्रेमाने बोलणारे, मायेचे शब्द हवे असतात. यावेळी हातपायाचा गळाटा झाल्याने हातपाय चेपून देण्याची गरज असते.\nआपण शिक्षित आहोत म्हणून या अपेक्षा आपण नक्की पूर्ण करू शकतो. अभिमानाने सांगत नाही मात्र, मी या चार दिवसात घरातलं जास्तीत जास्त काम करतो आणि तिचा ताण कमी करतो. (तसं मी रोजच लागेल ती मदत तिला घरकामात करतो) हा काळ फार नाजूक असतो. या नाजूक काळात बायकांचे मूड सेन्स बदलतात यामुळे चिडचिड, राग, रडणे या गोष्टी अचानक होतात. यामुळे आपण न चिडता त्यांच्या भावना समजून घेऊन प्रेमाने वागणे महत्वाचे असते.\nतिच्यासाठी कॅडबरी, आईस्क्रीम अशा छोट्या-छोट्या गोष्टी आणतो. तिला चहा करून देतो. अंग चेपून देतो. दोघेच असल्याने तिला आवडणारे खिचडी, ऑम्लेट, अंडामॅगी अशा गोष्टी ऑफिसवरून आल्यावर करून देतो. अर्थात हे तिच्या त्रासापेक्षा फार मामुली आहे. कसय या गोष्टींनी विशेष काही फरक नाही पडत. मात्र त्यांचा त्रास कमी होतो आणि आपल्यावर दुपटीने प्रेम करतात ह्या बायका. फार हळव्या असतात हो बायका. आपल्या अनेक चुकांना ह्या प्रेमामुळे कुणी पदरातनाही घेतलं तर त्या नक्की घेतात. नाहीतरी पुरुषत्वासारख्या भिकार गोष्टीशिवाय आपल्याकडं विशेष आहे तरी काय त्यामुळे हे संपवू, नाही संपलं तर कमी तरी करूच.\nसाभार : दै. जनशक्ती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.newsdanka.com/crime/", "date_download": "2021-12-05T08:26:34Z", "digest": "sha1:YMMGWE7KRF62BMUE3WZTODGIHM2YOX6V", "length": 8986, "nlines": 103, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Follow Crime News In Marathi From Newsdanka", "raw_content": "\n१२ जणींना लग्नाच्या बेड���त अडकवणाऱ्याला घातल्या बेड्या\nसोशल मीडियाच्या माध्यमातून फसवणूक होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून मॅट्रिमोनी साईटवरून लग्नाचे आमिष दाखवून तब्बल १२ महिलांची फसवणूक करणाऱ्या सायबर चोराला मुंबईत बेड्या ठोकण्यात...\nदहशतवादी समजून गोळीबार, ११ मजूर ठार\nनागालँडमध्ये हिंसाचाराची धक्कादायक घटना घडली असून, या घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना मोन जिल्ह्यातील ओटींग गावामध्ये घडली आहे. या घटनेनंतर परिसरात...\nभारतीय लष्करी अधिकारी पाकिस्तानी हॅकर्सचे लक्ष्य\n‘द हॅकर न्युज’ यांनी दिलेल्या अहवालानुसार पाकिस्तानी हॅकर्स हे भारत आणि अफगाणिस्तान मधील सरकारी विशेषतः लष्करी अधिकाऱ्यांच्या सोशल मीडिया खात्यांना लक्ष्य करत आहेत. लष्करी...\nपरमबीर सिंग हेच नंबर वन; एसीपी संजय पाटील यांचा जबाब\nगुन्हे शाखेने आज (४ डिसेंबर) माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि सचिन वाझे यांच्याविरोधात पहिले दोषारोप पत्र दाखल केले आहे. या प्रकरणात आतापर्यंत ३६...\n‘पेंग्विनवर दिवसाला दीड लाख खर्च; पण लहान बाळासाठी यांना वेळ नाही’\nवरळी येथील बीडीडी चाळीत ३० नोव्हेंबरला सिलेंडरचा स्फोट होऊन चार जण जखमी झाले होते. त्यांना मुंबईमधील नायर रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. मात्र,...\nयशवंत जाधव यांच्यावर सोमैय्यांनी फेकला मनी लॉन्ड्रिंग आरोपाचा बॉम्ब\nभाजप नेते किरीट सोमैय्या यांनी आता थेट शिवसेनेचे महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना निशाण्यावर घेतले आहे. किरीट सोमैय्या यांनी आज ‘टीव्ही ९’शी...\nपाकिस्तानात ईश्वरनिंदेवरून एका श्रीलंकन नागरिकाची निघृण हत्या\nईश्वरनिंदेच्या आरोपावरून एका श्रीलंकन नागरिकाला ठार मारून नंतर त्याचा मृतदेह पेटवून दिल्याची घटना पाकिस्तानातील सियालकोट येथे घडली. ही घटना घडल्यावर तेथील पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण...\nपरमबीर सिंग यांनी निलंबनाचा आदेश स्वीकारला\nपरमबीर सिंग यांच्यावर करण्यात आलेल्या निलंबनाच्या कारवाईचे आदेश परमबीर सिंग यांनी स्वीकारले नसल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली होती. मात्र निलंबनाच्या कारवाईचे आदेश पत्र परमबीर सिंग...\nपरमबीर अखेर निलंबित; भत्ते मिळणार पण अन्यत्र नोकरी करता येणार नाही\nमुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांचे अखेर निलंबन झाले आहे. राज्य सरकारने त्यांच्याविरोधातील निलंबनाची कारवाई सुरू केली होती. मुख्यमंत्र्यांचीही त्यांच्या निलंबनाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी...\nपरमबीर सिंग यांच्या निलंबन आदेशावर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी\nमुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या निलंबनावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिक्कामोर्तब केले आहे. त्यांच्या निलंबनाचा आदेश आता जारी करण्यात येईल. परमबीर सिंग...\n123...150चालू पृष्ठ एकूण पृष्ठे\nजावेद अख्तर, तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाही\nव्हायला हवी पवारांच्या जातवादी राजकारणाची चर्चा\nजावेद अख्तर हा कुंपणावरचा कावळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/maharashtra/great-marathi-poems-and-literature-about-shravan-month/", "date_download": "2021-12-05T07:50:39Z", "digest": "sha1:RAX23T5QBBATXIZ6QZMSMHJKWOKY54G5", "length": 20837, "nlines": 153, "source_domain": "www.lokmat.com", "title": "हासरा नाचरा जरासा लाजरा, सुंदर साजिरा श्रावण आला...! - Marathi News | Great marathi poems and literature about Shravan month. | Latest maharashtra News at Lokmat.com", "raw_content": "\nशनिवार ४ डिसेंबर २०२१\nकोरोना वायरस बातम्याभारत विरुद्ध न्यूझीलंडलोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्डसओमायक्रॉनममता बॅनर्जीकंगना राणौतबीसीसीआयलोकमत डिजीटल इन्फ्लूअन्सर ॲवॉर्ड २०२१नवाब मलिक बिग बॉस मराठी\nहासरा नाचरा जरासा लाजरा, सुंदर साजिरा श्रावण आला...\nसृजनाला आवाहन करणारा, कवींना भुरळ घालणारा असा हा आनंदधन श्रावण. वातावरणातील प्रसन्नतेने आशादायी बदलांची सकारात्मक चाहूल देणारा श्रावण.\nहासरा नाचरा जरासा लाजरा, सुंदर साजिरा श्रावण आला...\nहासरा नाचरा जरासा लाजरा,\nसुंदर साजिरा श्रावण आला,\nतांबुस कोमल पाऊल टाकीत,\nभिजल्या मातीत श्रावण आला\nकविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या या काव्यपंक्ती आज आवर्जून आठवतायत... ज्येष्ठ-श्रेष्ठ कवींच्या प्रतिभेला बहर आणणारा, तनामनात चैतन्य फुलविणारा, पाचूसारखा हिरवागार श्रावण आजपासून सुरू होत आहे. सण-उत्सवांसह विविध व्रतवैकल्यांची रेलचेल असलेल्या श्रावणाच्या स्वागतासाठी सृष्टी सजली आहे. पावसाची आषाढ-झड थांबली आहे. बालकवींनी म्हटल्याप्रमाणे,\nश्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे,\nक्षणात येते सर सर शिरवे क्षणात फिरूनि ऊन पडे\nअसे रमणीय वातावरण आसमंतात आले आहे. श्रावण हा भारतीय वर्षगणनेतील पाचवा महिना. पौर्णिमेच्या सुमारास श्रवण नक्षत्र असते; म्हणून या महिन्याला श्रावण असे नाव. चातुर्मासातील श्रेष्ठ मास श्रावण म्हणजे सणसमारंभांच्या रूपाचे चैतन्यपर्व. शुद्ध आणि सात्त्विकतेचे आवरण पर्यावरण. घरगुती ते सार्वजनिक सणांचा हा महिना. प्रत्येकाच्या मनात श्रावणाचे रंग वेगळे असतात. महाराष्ट्राचे वाल्मीकी महाकवी ग. दि. माडगूळकरांचे\n‘बरसू लागल्या रिमझिम धारा,\nहलू लागली झाडे वेली नाच सुरू जाहला’\nहे शब्द गुणगुणत महिलांनी मंगळागौरीच्या सणाची तयारी सुरू केली आहे. ‘रांधा- वाढा- उष्टी काढा’पासून नोकरदार महिलांपर्यंत परिवर्तन झाले, तरी श्रावण म्हणजे स्त्रीजीवनातील आध्यात्मिक, सांस्कृतिक विसावा. महिलांच्या कलागुणांना व्यक्त होण्यासाठी व श्रमपरिहारासाठी पूर्वजांनी कल्पकतेने याचा संबंध सण-उत्सवांशी जोडला आहे. रोजच्या कामाच्या धबडग्यात हरवलेल्या महिला मंगळागौरीच्या निमित्ताने धमाल करून कष्ट, श्रम विसरतात आणि अधिक ताज्यातवान्या होतात. शुद्धपंचमीला नागाची पूजा केली जाते. कविवर्य गदिमा आणि भावगीतगायक गजाननराव वाटवे यांनी अजरामर केलेले\n‘फांद्यावरी बांधियले गं मुलिंंनी हिंदोले,\nपंचमीचा सण आला डोळे माझे ओले’\nहे गीत स्त्रीजीवनातील नागपंचमीचे महत्त्व सांगून जाते. निसर्गाशी एकात्मतेची व भूतदयेची शिकवणही हा श्रावण देतो. नारळी पौर्णिमेला कोळी बांधव वरुणदेवतेप्रीत्यर्थ नदी वा समुद्राची पूजा करून त्यांना नारळ अर्पण करतात. याच दिवशी साजºया होणाऱ्या रक्षाबंधनाला बहिणीला आपला भाऊराया भेटतो. बहीण भावाच्या हाताला राखी बांधून हे भावबंध अधिक दृढ करते. श्रावणी अमावास्येला पोळ्याचा सण साजरा करून बळीराजा बैलांप्रति कृतज्ञता व्यक्त करतो. बैलांना शृंगारून त्यांची मिरवणूक काढून कृषी संस्कृतीचे दर्शन घडविले जाते. वद्य अष्टमीला मध्यरात्री श्रीकृष्णाचा जन्मदिन जन्माष्टमी किंंवा कृष्णाष्टमी म्हणून साजरा केला जातो. नवमीला गोपाळकाल्याच्या दहीहंडी उत्सवात तरुणाई जल्लोषात न्हाऊन निघते.\nसृजनाला आवाहन करणारा, कवींना भुरळ घालणारा असा हा आनंदधन श्रावण. वातावरणातील प्रसन्नतेने आशादायी बदलांची सकारात्मक चाहूल देणारा श्रावण. ज्येष्ठ हिंदी कवी हरिवंशराय बच्चन म्हणतात,\nहै नियति-प्रकृति की ऋतुओं में संबंध कहीं कुछ अनजाना,\nअब दिन बदले, घड़ियाँ बदलीं, साजन आए, सावन आया\nनव्या उत्सवांचे नवे रंग, नवे उमंग हे आपल्या भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य. ‘घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने देत जावे’ म्हणत आनंदाची देवाण-घेवाण करणे हा तिचा मूलमंत्र आहे. विविध रंगांनी नटलेला मनभावन श्रावण आपल्यासाठी हा संदेश घेऊन पुन्हा आला आहे.\nपुणे :पुणे विमानतळावरील माल वाहतूक वाढविण्यावर भर देणार : खासदार गिरीश बापट\nसंरक्षण दलाची सुमारे अडीच एकर जागा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ...\nपुणे :मानवाचा मित्र असलेल्या वटवाघुळांच्या ‘घरांवर’ संकट; कोरोना पसरत असल्याचा चुकीचा समज\nकोरोना पसरत असल्याचा चुकीचा समज : अनेक ठिकाणी तोडताहेत झाडं... ...\nमुंबई :अरबी समुद्रातून मान्सूनच्या परतीला सुरुवात\nReturn of the monsoon : मुंबई आणि ठाण्याला पावसाचा इशारा ...\nसोशल मीडिया हाताळताना जर सजगता दाखवली नाही तर काय होऊ शकत याचं उदाहरण पुण्यात बघायला मिळालं. काही तरुणींनी सुशिक्षित तरुणांना जाळ्यात ओढून त्यांचे आक्षेपार्ह व्हिडीओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेल केले. या प्रकरणी 8 तरुणांनी सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदवली आह ...\nमहाराष्ट्र :VIDEO : महाविकास आघाडी म्हणजे 'अमर अकबर अँथनी' : पुण्यात रावसाहेब दानवेंचा जोरदार टोला\nआम्हाला हे सरकार पाडायचे नाही. परंतू,तेच जर एकमेकांच्या पायात पाय घालून पडले तर आम्ही काय करणार \nपुणे :Breaking : पुणे विमानतळ २६ ऑक्टोबरपासून रात्री ८ ते सकाळी ८ या वेळेत वर्षभर बंद राहणार\nवर्षभर हवाईदलामार्फत धावपट्टी दुरुस्तीचे काम सुरु राहणार ...\nमहाराष्ट्र :डोंबिवलीतील ओमायक्रॉनच्या रुग्णामध्ये सापडले हे एकच लक्षण; डॉक्टरकडे गेला आणि...\nOmicron Patient Found in Maharashtra: दक्षिण आफ्रिकेतील केपटाईन शहरातून केपटाईन ते दुबई, दुबई ते दिल्ली आणि दिल्ली ते मुंबई असा प्रवास करुन हा प्रवासी डोंबिवलीत आला होता. या प्रवाशाला सौम्य ताप आला होता. ...\n महाराष्ट्रात ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण सापडला\nOmicron Patient Found in Maharashtra: मुंबई विमानतळावरील तपासणीत १ डिसेंबर पासून आता पर्यंत ८ प्रवासी कोविड बाधित आढळले असून त्यांचे नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या शिवाय राज्यात १ नोव्हेंबर पासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देख ...\nमहाराष्ट्र :“सावरकर प्रश्नी देवेंद्र फडणवीसांचे रडगाणे सुरुय, त्याच्याशी आम्हाला देणेघेणे नाही”; शिवसेनेचा टोला\nपुन्हा एकदा वीर सावरकर यांचा मुद्दा उपस्थित झाला असून, भाजप आणि शिवसेना आमनेसामने आले आहे���. ...\nमहाराष्ट्र :रायगडावर हेलिकॉप्टर उतरविण्यास शिवप्रेमींचा विरोध; राष्ट्रपतींनी घेतला मोठा निर्णय\nShivpBhakt's oppose landing of helicopters at Raigad: राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे येत्या ७ डिसेंबर २०२१ रोजी रायगडाला भेट देणार आहेत. रायगडावर हेलिकॉप्टर उतरविण्यास शिवप्रेमींनी विरोध केला होता. ...\nमहाराष्ट्र :ममतांचा 'तो' प्रश्न योग्य, पण काँग्रेसला दूर ठेवून आघाडी होऊ शकत नाही; राऊतांचा दिदींना मोलाचा सल्ला\nआम्ही राज्यात तीन वेगवेगळे पक्ष आहेत. आमचे मतभेत आहेत पण तरीही आम्ही सरकार चालवत आहोत. यामुळे कांग्रेसला दूर ठेवून फ्रंट बनू शकत नाही. ...\nमहाराष्ट्र :एसटी कर्मचाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई सुरूच, ९३८४ निलंबित, १९८० जणांची सेवासमाप्ती\nST Workers Strike: राज्य शासनाने एसटी कर्मचाऱ्याच्या वेतनात भरघोस वाढ केली. मात्र, कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. संप सुरूच ठेवण्याची त्यांची भूमिका आहे. त्यामुळे एसटी महामंडळाकडून कारवाई सुरूच ठेवण्यात आली ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nOmicron CoronaVirus: 38 देशांत पसरला, एकाही मृत्यूची नोंद नाही; ओमायक्रॉनवर WHO चा मोठा दिलासा\n महाराष्ट्रात ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण सापडला\nAshwini Vaishnaw : रामायण एक्सप्रेससारखी कुराण, बायबल एक्सप्रेस धावणार का रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलं असं उत्तर\nElectric Car : मध्य प्रदेशातील विद्यार्थ्याने बनवली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार, अवघ्या 30 रुपयांत धावते 185 किमी\nOmicron Patient in Maharashtra: डोंबिवलीतील ओमायक्रॉनच्या रुग्णामध्ये सापडले हे एकच लक्षण; डॉक्टरकडे गेला आणि...\nOmicron Variant : कोरोनाची लागण झालेल्या लोकांना ओमायक्रॉनपासून किती धोका जाणून घ्या, तज्ज्ञांचे मत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/kalyan-dombivli/video-i-am-joining-bjp-minister-eknath-shinde-was-surprised-kdmc-shiv-sena-a601/", "date_download": "2021-12-05T07:12:32Z", "digest": "sha1:A35N6RWMG4IMNWGC3RYKTNZSMPZCCWEC", "length": 20836, "nlines": 142, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Video : 'मी भाजपात प्रवेश करतोय' म्हणताच मंत्री एकनाथ शिंदेंसह सगळचे झाले अवाक् - Marathi News | Video: I am joining BJP, Minister Eknath Shinde was surprised in kdmc shiv sena | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com", "raw_content": "\nरविवार ५ डिसेंबर २०२१\nकोरोना वायरस बातम्याभारत विरुद्ध न्यूझीलंडलोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्डसओमायक्रॉनममता बॅनर्जीकंगना राणौतबीसीसीआयलोकमत डिजीटल इन्फ्लूअन्सर ॲवॉर्ड २०२१नवाब मलिक बिग बॉस मराठी\nVideo : 'मी भाजपात प्रवेश करतोय' म्हणताच मंत्री एकनाथ शिंदेंसह सगळचे झाले अवाक्\nभाजपच्या मातब्बर माजी नगरसेवकांसह मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी 22 नोव्हेंबर रोजी आपापल्या पक्षांना सोडचिठ्ठी देत हाती शिवबंधन बांधले.\nVideo : 'मी भाजपात प्रवेश करतोय' म्हणताच मंत्री एकनाथ शिंदेंसह सगळचे झाले अवाक्\nठळक मुद्देभाजपचे कल्याण ग्रामीणमधील महेश पाटील, त्यांच्या भगिनी डॉ. सुनीता पाटील आणि सायली विचारे तिन्ही माजी नगरसेवकांसह मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.\nठाणे - आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये स्थानिक नेतेमंडळींना आपल्याकडे ओढण्याची स्पर्धा लागली आहे. शिवसेनेकडूनही दुखावलेल्या आणि इतर पक्षांतील नेत्यांना शिवबंधन बांधण्यात येत आहे. त्यातूनच, केडीएमसीच्या आगामी निवडणुकीपूर्वीच शिवसेनेने प्रतिस्पर्धी मनसेला धक्का दिला आहे. भाजपाच्या तीन माजी नगरसेवकांनी शिवबंधन हाती बांधळे. यावेळी, भाषण करताना महेश पाटील यांची चूक झाली, ही चूक खासदार श्रीकांत शिंदेंनी सुधारली अन् एकच हशा पिकला.\nभाजपच्या मातब्बर माजी नगरसेवकांसह मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी 22 नोव्हेंबर रोजी आपापल्या पक्षांना सोडचिठ्ठी देत हाती शिवबंधन बांधले. नगरविकास मंत्रीएकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रमूख उपस्थितीत मुंबईत हा पक्ष प्रवेश झाला.\nभारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक महेश पाटील,सायली विचारे आणि सुनीता पाटील तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज शिवबंधन बांधून शिवसेनेत पक्षप्रवेश केला.याप्रसंगी शिवसेना पक्षात त्यांचे स्वागत केले तसेच सामाजिक व राजकीय कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या pic.twitter.com/wixrwkY2iP\nभाजपचे कल्याण ग्रामीणमधील महेश पाटील, त्यांच्या भगिनी डॉ. सुनीता पाटील आणि सायली विचारे तिन्ही माजी नगरसेवकांसह मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी, भाषण करताना महेश पाटील यांच्याकडून चूक झाली. मी आज भाजपात प्रवेश करतोय, असं महेश पाटील म्हणाल्याने सगळेच अवाक् झाले होते. मात्र, तात्काळ खासदार श्रीकांत शिंदेंनी त्यांना आठवण करुन दिली अन् बाजूलाच बसलेल्या मंत्र��� एकनाथ शिंदेंना हसूच आवरले नाही. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.\nशिवसेनेत प्रवेश करताना नगरसेवक म्हणाला, \"मी आज भाजपात प्रवेश करतोय\", मागे बसलेल्या श्रीकांत शिंदेंनी सुधारली चूक, तर एकनाथ शिंदें आवरत नव्हतं हसू @BJP4Maharashtra@ShivSena@mieknathshindepic.twitter.com/haJZIwG3Nn— Shivraj (@shiva_shivraj) November 26, 2021\n“श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वात जी विकासकामं सुरु आहेत, तसंच एकनाथ शिंदे यांची कार्यकर्त्यांसोबत काम करण्याची जी पद्धत आहे. त्यामुळे भारावून जात मी स्वत: आणि माझ्या अनेक सहकाऱ्यांनी आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे,” असं महेश पाटील म्हणाले. त्यानंतर श्रीकांत शिंदे यांनी त्यांना शिवसेना अशी आठवण करुन दिली. मग, सवय सूटत नाही, असे म्हणत पाटील यांनी चूक सुधारली. यावेळी एकनाथ शिंदेंसह सर्वचजण खळखळून हसले.\nदरम्यान, आगामी केडीएमसी निवडणुकीची प्रत्यक्ष रणधुमाळी सुरू होण्यापूर्वीच शिवसेनेने भाजप आणि मनसे या आपल्या प्रतिस्पर्ध्यावर धक्कातंत्राद्वारे एक पाऊल पुढे टाकले आहे.\nटॅग्स :Eknath ShindeministerShiv Senaएकनाथ शिंदेमंत्रीशिवसेना\nमुंबई :टोमॅटो पेट्रोलपेक्षा महागलाय, वाढत्या महागाईवरुन शिवसेनेनं सोडले तिखट बाण\nदेशात ऑक्टोबरमध्ये देशभरातील घाऊक महागाई निर्देशांक तब्बल 12.54 टक्क्यांवर पोहोचला. घाऊक महागाईचा निर्देशांक दोन अंकी म्हणजे 10 टक्के पिंवा त्याहून अधिक नोंदवला जाण्याचा हा सलग सातवा महिना आहे. ...\nमुंबई :'परमबीर सिंह आणि शिवसेनेचं साटंलोटं असल्याचं सिद्ध, चौकशी सीबीआयकडे सोपवा', भाजपाची मागणी\nParambir Singh News: परमबीर सिंह व शिवसेनेचं साटंलोटं असल्याचा आपला आरोप सरकारी वकिलांच्या वक्तव्यावरून सिध्द झाला असल्याचे वक्तव्य भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार Atul Bhatkhalkar यांनी केले. ...\nमुंबई :मुंबई विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध; भाजप, शिवसेनेच्या उमेदवारांचा मार्ग मोकळा\nकाँग्रेसचे पदाधिकारी सुरेश कोपरकर यांनी अपक्ष म्हणून दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे ...\nमुंबई :'साताऱ्यात उदयनराजे-शिवेंद्रराजे जिंकले, पण शशिकांत शिंदेंना ठरवून पाडले'\nशिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून सहकारी बँकांच्या निवडणूक निकालावर भाष्य करण्यात आले आहे. त्यामध्ये, साताऱ्यातील निकाल धक्कादायक लागल्याचे सांगत, राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचा ठरवून पराभव करण्या�� आल्याचे म्हटले आहे ...\nमहाराष्ट्र :41 टक्के पगारवाढ तरीही एसटी संपाचा तिढा कायम; विलीनीकरणाच्या मुद्द्यावर कर्मचारी ठाम\nदर महिन्याच्या १० तारखेला पगाराची सरकारची हमी, आंदोलन मागे घेण्याचे परिवहनमंत्र्यांचे आवाहन ...\nबीड :कुंडलिक खांडेच्या पदाला स्थगितीनंतर आता शिवसेनेचे दुसरे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधवही अडचणीत\nBeed Shiv Sena : शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी शिवसेनाप्रमुखांची कशी दिशाभूल केली, याचा व्हिडिओ व तक्रार शिवसेनेचे शहरप्रमुख पापा सोळंके यांनी पक्षाकडे पाठवला आहे. ...\nकल्याण डोंबिवली अधिक बातम्या\nकल्याण डोंबिवली :नाशिकच्या साहित्य संमेलनात शिक्षणतज्ज्ञ करणार आत्मक्लेश उपोषण\nMarathi Sahitya Sammelan: महेंद्र गौरीकुमार बैसाणे, असे या शिक्षण तज्ज्ञाचे नाव आहे. कोरोना काळात शासनाकडून कोणतीही दखल न घेतल्याविरोधात त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ...\nकल्याण डोंबिवली :कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील शाळा १५ डिसेंबरपासून सुरू होणार\nKalyan Dombivali Schools : महापालिका हद्दीतील शालेय शिक्षणासंदर्भात कोरोना काळात शाळा सुरु करण्यासंदर्भात एक समिती गठीत करण्यात आली आहे. ...\nकल्याण डोंबिवली :चिंतेत भर दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या 'त्या' रुग्णासोबत प्रवास करणारा आणखीन एक प्रवासी डोंबिवलीतील, दिल्ली ते मुंबई केला प्रवास\nया ३२ वर्षीय प्रवाशासोबत प्रवास करणारे तब्बल ४२ सह प्रवासी होते. त्याची यादी सरकारडून केडीएमसीला मिळाली आहे. हे ४२ प्रवासी ज्या महापालिकांच्या हद्दीत राहतात. त्या-त्या महापालिकांकडून त्यांचा कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केला जाणार आहे. ...\nकल्याण डोंबिवली :विदेशातून उपचारासाठी आलेल्या रुग्णांची माहिती केडीएमसीला द्या\nKalyan-Dombivli Covid-19 : विना मास्क फिरणाऱ्यांच्या विरोधात महापालिका आणि पोलिस प्रशासनाकडून संयुक्तरित्या पुन्हा दंडात्मक कारवाई सुरु केली जाणार आहे. ...\nकल्याण डोंबिवली :आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशाला कोरोनाची लागण; कोविड केंद्रात उपचारार्थ दाखल\nOmicron Coronavirus Variant : संबंधित प्रवाशी 24 नोव्हेंबरला डोंबिवलीत दाखल झाला असून केपटाऊन, दुबई, दिल्ली, मुंबई असा त्याचा प्रवास झाला आहे. ...\nकल्याण डोंबिवली :संप सुरूच... कल्याण बस डेपोत पोलीस बंदोबस्त, प्रवाशांचे हाल सुरुच\nकल्याण डेपोतून पाच बस भिवंडीच्या दिशेने रवाना ...\nमनोरंजनव्हिडीओ���ोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nCoronaVirus News: ओमायक्रॉनचा धोका वाढला असताना मोठा दिलासा; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली पॉझिटिव्ह बातमी\nNagaland Firing : नागालँडमध्ये हिंसाचार, गोळीबारात ११ जणांचा मृत्यू; गावकऱ्यांनी सुरक्षा दलाच्या गाड्या जाळल्या\nदिल्लीत आढळला ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण, महाराष्ट्रासह विविध राज्यात 5 जणांना लागण\n जानेवारीत कोरोनाची तिसरी लाट येणार; दिवसाला दीड लाख संक्रमित\nCoronaVirus News: ओमायक्रॉनमुळे देशात कोरोनाची तिसरी लाट; पुढील ८ आठवडे देशासाठी अत्यंत महत्त्वाचे\nट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील टीम इंडियाच्या कामगिरीवर सौरव गांगुलीचं परखड मत; म्हणाला, ४-५ वर्षांत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/31648", "date_download": "2021-12-05T08:26:28Z", "digest": "sha1:J3HZOTD2G3JQROKRFMKNFFZOF63ES3H6", "length": 22681, "nlines": 301, "source_domain": "www.maayboli.com", "title": "असच आपलं... सटर फटर... सात! | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /असच आपलं... सटर फटर... सात\nअसच आपलं... सटर फटर... सात\nमी घरी कधीही तणावाचे वातावरण राहू देत नाही. प्रश्न बिकट असतात आणि जे खचतात त्यांच्यासाठी ते सोडवणं अशक्यप्राय होऊन जातं. घरातलं वातावरण शेवाळलेल्या भुईसारखं नसावं नाहीतर सावध चालूनही कधी कधी घसरण्याची वेळ येते. संवादाने विझल्या उत्साहाला सहज फुंकर घालता येते. गुरफटणार्‍या मनाला प्रश्नांच्या गुंत्यातून अलवार बाजूला करता येते. कुणी ठरवून धावणारा असतो तर कुणी बेभान धावणारा... पण दोघे एकमेकांच्या पायाखालची वाट सुखाची होण्यासाठी एकमेकाला जपत धावतात तेव्हाच त्याला संसार म्हणतात. मानापमानाच्या खड्यांची जाणीव होणारच पण खडे तळपायाच्या खाली असतात त्याना तिथेच ठेवायचे... टोचणार्‍या आणि गुदगुल्या करणार्‍या अशा सार्‍याच गोष्टींना खुसखुशीत आणि हळुवार शब्दांमधे गुरफटून सायं सहा तीस ते सकाळी सात या वेळेत एक छानसा परफॉर्मंस द्यायचा मी प्रयत्न करतो. खाली आलेले स्गळे संवाद वाचताना कदाचित त्यात विनोद दिसेल. पण मला त्यात खंत, ओढ, मनाची द्विधा अवस्था, स्वप्न... असं बरच काही दिसतं... हा संवाद कदाचित लेखकाच्या घरातला असेल पण तो दुसर्‍या कुणाच्या घरी घडतच नाही असे ���्हणनारा एकही प्रतिसाद मिळणार नाही याची खात्री आहे... चला थोडस हसून घ्या किंवा मग करिअर आणि घर, स्वप्न आणि प्रेम, झेप आणि पिंजरा, विजोड की योग्य, स्वातंत्र्य आणि कुटूंब.... इ. इ. इ. बोजड शब्द आठवून थोडासा गंभीर विचारही करून पहा... विसरू नका... हे सटर फटर... आहे\nसायं. सहा तीस. दिवस सुरू.\nक्रेडीट घ्यायला सगळे पुढं असतात.... मर मर मरा काम करा आणि अवॉर्ड घ्यायला मॅनेजर धोकटी घेऊन पुढं...\nअगं आवर स्वतःला... काय झालं...\nकाय नाय रे... नेहमीचं. जाऊदे.\nनव्हे बडबडत होतीस म्हणून म्हटलं... बग आलेला का\nआता ह्याच्यात बग कुठून आला तुला नाही कळत तर जाऊदे ना...\nतस न्हवे... कोडींग नसेल जमत तर सांग मला मी मदत करीन... एम जे फर्स्टक्लास आहे मी...\nजाऊदे म्हटलं ना... चहा करते.\nशॉर्ट टर्म साठी ऑनसाईट जाऊन येऊ का रे\nये ना. पण चहा ठेवल्यावर जा. मला तितकासा जमत नाही ना...\nऑनसाईट म्हणजे युएस ला. कंपणीकडून.\nशिवांशू राहील का आज्जीजवळ\nराहील ना. मी लहानपणापसून आज्जीकडेच होतो.\nहो पण तुझी आई युएस मधे नव्हती.\n ती कासार शिरंब्यात तर होतीच ना\n(एवढ्यात मावशी चिरंजीवाना घेऊन घरी येतात.)\nह्हे शाब्बास... मुंगळा आला बघा... मुंगळा आला बघा... य्ये य्ये...\nबर बर... उद्या या सकाळी लवकर...\nशिवल्या... बाबाला चिकटला का\nभूभू... भॉ भॉ भॉ...\nमारलं होय... शानं गं बाळ माझं.... ह्याला मांडीवर घेऊन दूध पाज रे...\n चितळे सार्‍या महाराष्ट्राला पाजतात...\nते फक्त स्वतःच नाव लावतात. गाई म्हशिंना पब्लिसीटी मिळू नये म्हणून.\nये रे शिवल्या... बाबाच्या मांडीवर बसून दुदू प्याचा हां...\nचान्स मिळेल. जाऊ क ऑनसाईट\nजा ना बाई. दर आठवड्याला विचारत जाऊ नको... मी रोज शेकडो वेबसाईटवर जाऊन येतो कधी विचारतो का की वेबसाईटवर जाऊ का म्हणून\nपिल्यासाठी थांबलिये. जरा मोठा झाला की.\nझोपला बघ हा. जेवन झालं का\nपरवाच्या रिलीजवेळी तर एवढी कटकट झाली.\nबावळटा बग्ज हा एकमेव प्रॉब्लेम नसतो...\nओके. म्हणजे कॉक्रोचेस पण असतात\nजाऊदे. तुझं सांग काय म्हणताय्त नवीन क्लायंट\n प्रेझेंटेशन्स, कॉल, इमेल इत्यादी इत्यादी... हाजिमिमात्से... गोजाईमास... सुझूकी सामुरायनोप्रॉब्ल्रेम...\nतुझ्या अजून लक्षात आहे\nमग. तू विसरलीस की काय तुझ्या जापानी भाषेच्या त्या शिकवण्या चालू असताना माझ्या दोन नोकर्‍या गेल्या... त्याचही काही नाही. पण एवढी भाषा शिकून तू जपानला गेली नाहीसच. किती स्वप्नं रंगविलेली मी...\nनाही गं तू गे��्यावर जपानमधे तुझ्या स्वप्नात येण्याची आणि तुझ्याजवळ टाईमपास न करता जपान फिरण्याची... सायोनारा... सायोनारा...\nहं. बघतेच आता. या वर्षात जाऊन येणारच.\nजा जा. माझी कसलीही काळजी करू नको...\nभांडी घासायचा कंटाळा आलाय आज...\nहे वाक्य तू स्वतःशी बोलतियेस ना\nहो. हो. स्वतःशीच. एव्ढं कुठलं आलय नशीब.\nभांडी घासणारा नवरा मिळणे म्हणजे नशीबवान असे असेल तर तुझ्यासारखी फुटक्या नशिबाची तूच.\nउत्स्साहवर्धक काम मी न कचवचता करीत असतो\nअरे तुला एक सांगायचं राहिलं..... हॅहॅहॅ.... हुहुहुहु...\nनाही रे. एक नवीन जॉईन झालिये. ऑ का ठो कळत नाही.... हीहीही.... आणि...\nबग आणत असेल ना सगळे\nतुला बग सोडून माझ्या इंडस्ट्रीतले काही कळाते का\n कोडींग, टेस्टींग, रिलीज, हाजिमिमास्ते, ऑनसाईट, क्लायंट कॉल आणि ह्या सगळ्यात महत्वाचे म्हणजे... बग. बघ किती नॉलेज आहे.\nएक गझलं ऐकवू का\nए सकाळी लवकर उठायचय ना.\n म्हणजे तुम्ही मॅनेजरला घातलेल्या शिव्या आम्ही शांतीचे माहाकाव्य असल्यासारखे ऐकायचे आणि आम्ही दिवसभर दुसर्‍यांच्या गझलांवर संशोधन करून यमक जुळणारे शब्द गोळा केले. त्याची एकही मात्रा हलणार नाही आणि मधे मधे अर्थही लागेल अशी मांडणी केली... हे सगळे तुम्ही झोपेच्या नावाखाली अप्रकाशीत ठेवणार\nखुराड्यात काल होता झोपलेला\nकोंबडा हा आज येथे कापलेला...\nहॅ फ्रॉड कवी.... हीहीहीही.... हे चालणार नाही. झोपलेला चे यमक कापलेला कसे असेल\nह्यॅ. थापा नको टाकू. झोप. उद्या ते यमक नीट जुळवून मग ऐकव...\nमायला झोपलेला चे यमक कापलेला नाही. मग काय कोपलेला हां कोपलेला.... पण कापलेला मधे जी वेदना आहे ती कोपलेलात नाही... काय करावे\nउठ रे साडेपाच वाजले...\nकाल होता झापलेला.... आज येथे कापलेला....\nए यमक जुळले बघ....\nऑफिसला जायचय... तू नऊ वाजेपर्यंत यमक जुळवत बस...\nसकाळचे सात. दिवस समाप्त\nह.बा. हे सुद्धा आवडलं साहेब.\nह.बा. हे सुद्धा आवडलं साहेब. मस्त लिहिलंत.\nपण दोघे एकमेकांच्या पायाखालची\nपण दोघे एकमेकांच्या पायाखालची वाट सुखाची होण्यासाठी एकमेकाला जपत धावतात तेव्हाच त्याला संसार म्हणतात\nखुराड्यात काल होता झोपलेला\nकोंबडा हा आज येथे कापलेला...\nअय्ययो मस्तच की, घर घर की\nअय्ययो मस्तच की, घर घर की कहानी\nखुराड्यात काल होता झोपलेला\nकोंबडा हा आज येथे कापलेला...\nह.बा, वास्तव खेळकरपणे मस्त\nवास्तव खेळकरपणे मस्त मांडलंस,\nझापलेला, कापलेला पण सही\nसर्वांचा (अगदी फक्�� स्मायली\nसर्वांचा (अगदी फक्त स्मायली देणारांचाही) खूप आभारी आहे\n रविवारी सोलापूरला गेलेलास काय\nकित्ती माहित आहे रे तुला आयटी\nकित्ती माहित आहे रे तुला आयटी च\nस्वाती मोरे, आभारी आहे\nस्वाती मोरे, आभारी आहे\nकविता नवरे, आभारी आहे\nखारे वारे, अन गोडे वारे\nवाचक सारे, आभारी आहे\nपण दोघे एकमेकांच्या पायाखालची\nपण दोघे एकमेकांच्या पायाखालची वाट सुखाची होण्यासाठी एकमेकाला जपत धावतात तेव्हाच त्याला संसार म्हणतात >>>>>>>>>> फारच सुरेखं.\nपण दोघे एकमेकांच्या पायाखालची\nपण दोघे एकमेकांच्या पायाखालची वाट सुखाची होण्यासाठी एकमेकाला जपत धावतात तेव्हाच त्याला संसार म्हणतात >>>> अपतिम\nरविवारी सोलापूरला गेलेलास काय\nएखादी गोष्ट मनापासुन आवडली की माझ्यातला इरसाल सोलापूरी जागा होतो मित्रा. त्याला इलाज नाही\nह. बा. काय रे, सटरफटर म्हणता\nह. बा. काय रे, सटरफटर म्हणता म्हणता भारीच लिवतोयस बाबा तू\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://m.dailyhunt.in/news/india/marathi/prahaar+konkan-epaper-praharko/prathamik+shikshak+bharatichya+padadhikaryanni+ghetali+shikshanadhikari+mushtak+shekh+yanchi+bhet-newsid-n324569294", "date_download": "2021-12-05T08:36:09Z", "digest": "sha1:2AJW5W3D2FNV5YIQY2IK5XDEYMGJE2KT", "length": 2381, "nlines": 23, "source_domain": "m.dailyhunt.in", "title": "Dailyhunt", "raw_content": "\nप्राथमिक शिक्षक भारतीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख यांची भेट\nमसुरे | झुंजार पेडणेकर :\nमहाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्ग च्या वतीने शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख यांची भेट घेऊन स्वागत करण्यात आले. शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत निवेदन देण्यात आले व पाचवी ते आठवीच्या शाळेची वेळ, पहिली ते चौथी च्या शाळेतील शिक्षकांची पूर्ण वेळ 100%उपस्थिती तसेच संपूर्ण नियोजन या बाबत ओघवती चर्चा करण्यात आली.\nGovernment Exam Tips: आता तुमची सरकारी नोकरी पक्की; फक्त परीक्षा देताना फॉलो करा Tips\nमुंबई, 04 डिसेंबर: देशात आजकालच्या तरुणांमध्ये सरकारी नोकरीची (Government exam) प्रचंड क्रेझ आहे. प्रत्येकाला सरकारी नोकरी हवी आहे. मात्र आता सरकारी नोकरी मिळवणं प्रचंड कठीण झालं आहे.\nWifi Router : तुमचा वायफाय राऊटर धोक्यात, 'या' कंपन्यांची नावं हॅकर्सच्या यादी���\nWifi Router Security : हॅकर्सकडून वायफाय राऊटरला लक्ष्य केलं जात आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1001089", "date_download": "2021-12-05T08:35:36Z", "digest": "sha1:S5HFUHHNJA4A2UVMOWT3CHKQWWZXVWFI", "length": 2398, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"मोठया आतडयाचा कर्करोग\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"मोठया आतडयाचा कर्करोग\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nमोठया आतडयाचा कर्करोग (संपादन)\n०६:१२, ७ जून २०१२ ची आवृत्ती\n३९ बाइट्सची भर घातली , ९ वर्षांपूर्वी\n०७:४७, ३ एप्रिल २०१२ ची आवृत्ती (संपादन)\nLuckas-bot (चर्चा | योगदान)\n०६:१२, ७ जून २०१२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nRubinbot (चर्चा | योगदान)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1399377", "date_download": "2021-12-05T08:31:51Z", "digest": "sha1:FDW7ODZD2TN2PEYO7ZBFD6PKAM2FWA27", "length": 3210, "nlines": 41, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"मराठी व्याकरण, शुद्धलेखन, शब्दकोश इत्यादी साहित्याची संदर्भ सूची\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"मराठी व्याकरण, शुद्धलेखन, शब्दकोश इत्यादी साहित्याची संदर्भ सूची\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nमराठी व्याकरण, शुद्धलेखन, शब्दकोश इत्यादी साहित्याची संदर्भ सूची (संपादन)\n१८:२०, २० जून २०१६ ची आवृत्ती\n१४१ बाइट्सची भर घातली , ५ वर्षांपूर्वी\n००:१७, ३१ मे २०१६ ची आवृत्ती (संपादन)\nज (चर्चा | योगदान)\n१८:२०, २० जून २०१६ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nज (चर्चा | योगदान)\n* शुद्धलेखन विवेक, [[द.न. गोखले]],फेब्रुवारी १९९३, सोहम प्रकाशन, [[पुणे]]\n* शुद्धलेखन शुद्धमुद्रण शब्दकोश, [[ह.स. गोखले]], मे १९६१, दि पूना प्रेस ओनर्स असोसिएशन लि., [[पुणे]]\n* [[संतसाहित्य कथासंदर्भकोश]] (प्रा. माधव नारायण आचार्य)\n* समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्दकोश, प्रा.य.न.वालावलकर, १९९५, वरदा बुक्स\n* साहित्य समीक्षा परिभाषा कोश, (अध्यक्ष, उपसमिती) [[वा.ल. कुलकर्णी]], मार्च १९८७, [[भाषा संचालनालय]], महाराष्ट्र राज्य, [[मुंबई]]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.support.guntavnook.com/pbptelegram", "date_download": "2021-12-05T08:53:01Z", "digest": "sha1:LLYFGVHQFYU6M7KK5MPBMQUCIMO27LEV", "length": 1480, "nlines": 31, "source_domain": "www.support.guntavnook.com", "title": "PBP Telegram Channnel | PBP Support Centre", "raw_content": "\"गुंतवणूक कट्टा\" सपोर्ट सेंटर\n\"पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन\" प्रायव्हेट टेलिग्राम चॅन���\n\"टेलिग्राम\" हे व्हॉट्सअ‍ॅपसारखेच एक अ‍ॅप आहे.\nया अ‍ॅपवर PBP मेंबर्ससाठी एक प्रायव्हेट चॅनल तयार केलेला आहे.\nया चॅनलवर PBP संबंधीचे सर्व अपडेट्स दिले जातात आणि सर्व PBP मेंबर्सनी हा चॅनल जॉईन करणे आवश्यक आहे.\nPBP प्रायव्हेट टेलिग्राम चॅनलची लिंक\n\"टेलिग्राम\" हे अ‍ॅप तुम्ही मोबाईल व कॉम्प्युटर दोन्हीवर वापरु शकता\nटेलिग्राम अ‍ॅप चा सेट- अप कसा करावा हे जाणुन घेण्यासाठी खालील व्हिडिओ नीट बघा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/technology/68-lakhs-cyber-fraud-in-the-name-of-insurance-policy-and-share-market-mhkb-592392.html", "date_download": "2021-12-05T07:42:42Z", "digest": "sha1:XSXMVVPBQQEYN23T7FQ66X5XP6GZ5EFH", "length": 7626, "nlines": 83, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Shocking! विमा पॉलिसी आणि शेअर मार्केटच्या नावे 68 लाखांचा गंडा, अशाप्रकारे लंपास केले जातायंत पैसे – News18 लोकमत", "raw_content": "\n विमा पॉलिसी आणि शेअर मार्केटच्या नावे 68 लाखांचा गंडा, अशाप्रकारे लंपास केले जातायंत पैसे\n विमा पॉलिसी आणि शेअर मार्केटच्या नावे 68 लाखांचा गंडा, अशाप्रकारे लंपास केले जातायंत पैसे\nसायबर क्रिमिनल्स स्वत:ला विमा पॉलिसी एजंट असल्याचं सांगत, लोकांना फोन करतात. विमा पॉलिसी रिन्यू करण्याच्या नावाने किंवा विमा पॉलिसी प्रीमियम शेअर मार्केटमध्ये लावून कमाई करण्याचं सांगत लोकांची फसवणूक करत असल्याचा प्रकार उघड झाला आहे.\nडेहराडून, 15 ऑगस्ट : कोरोना काळात सायबर क्राईममध्ये (Cyber Crime) मोठी वाढ झाली आहे. फ्रॉडस्टर्स विविध मार्गांनी, विविध पद्धतींचा वापर करुन लोकांची फसवणूक करत आहेत. आतापर्यंत ऑनलाईन फ्रॉड (Online Fraud) करत सायबर क्रिमिनल्सनी अनेकांना गंडा घातला आहे. सायबर क्रिमिनल्स स्वत:ला विमा पॉलिसी एजंट (Insurance Policy Agent) असल्याचं सांगत, लोकांना फोन करतात. विमा पॉलिसी रिन्यू करण्याच्या नावाने किंवा विमा पॉलिसी प्रीमियम शेअर मार्केटमध्ये (Share Market) लावून कमाई करण्याचं सांगत लोकांची फसवणूक करत असल्याचा प्रकार उघड झाला आहे. यात व्यक्तीचा आधार कार्ड नंबर, वोटर कार्ड नंबर विचारतात आणि त्यानंतर विविध बँकांमध्ये खातं उघडून बनावट नाव आणि पत्त्याने सर्वसामान्यांची फसवणूक केली जाते. असंच एक प्रकरण डेहराडूनमध्ये समोर आलं आहे. एका महिलेने सायबर क्रिमिनल्सच्या (Cyber Criminals) जाळ्यात अडकून 2014 ते 2021 अशा सात वर्षांत 68 लाख रुपये गमावले आहेत. फ्रॉडस्टर्सनी विमा पॉलिसी आणि शेअर बाजाराच्या ना���े वेगवेगळ्या हप्त्यात 68 लाख रुपयांचा गंडा घातला. महिलेला आपली फसवणूक झाल्याचं समजताच जुलै महिन्यात सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावर कारवाई करत सायबर पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. आरोपी मास्टरमाइंडला दिल्लीतून अटक केली असून पोलीस इतर आरोपींचा शोध घेत आहेत. तसंच इतर आणखी किती जणांची अशाप्रकारे फसवणूक झाली, याचाही शोध सुरू आहे.\nCyber Attacks पासून होईल बचाव, कंप्यूटर-मोबाईल वापरताना या गोष्टी लक्षात ठेवाच\nमिळालेल्या माहितीनुसार, हे सायबर क्रिमिनल्स अशा विविध साईट्सच्या संपर्कात आहेत, ज्यांच्याकडे लोकांच्या फोन नंबरसह इतरही माहिती आहे. या साईट्स या फ्रॉडस्टर्सला कमी पैशांत लोकांची माहिती देतात आणि लोकांना आपल्या जाळ्यात अडकवलं जातं. त्यामुळे लोकांनी सतर्क राहण्याची गरज असून कोणत्याही प्रलोभनांमध्ये न अडकता स्वत: प्रत्यक्ष शहानिशा करणं गरजेचं आहे.\n विमा पॉलिसी आणि शेअर मार्केटच्या नावे 68 लाखांचा गंडा, अशाप्रकारे लंपास केले जातायंत पैसे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/latest-marathi-pune-news/", "date_download": "2021-12-05T08:37:17Z", "digest": "sha1:KCAAGHACKXJKD6G43KLQ5ADZJ6Y6JSO4", "length": 9899, "nlines": 153, "source_domain": "policenama.com", "title": "latest marathi Pune News Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune Crime | पुणे-सोलापूर रोडवर प्रवाशांनी कॅबचालकाला धमकावून गाडी नेली चोरुन; चाकूचा…\nOmicron Covid Variant | पुण्यात परदेशातून आलेल्या व्यक्तीचा NIV कडून रिपोर्ट आला,…\n 45 वर्षाच्या महिलेवर जीव जडला म्हणून केलं तिच्या पोरीशी…\nPune Railway Station | दिवाळीत प्रवाशांना पुणे रेल्वे स्टेशनवर येणे पडणार ‘महागात’;…\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Railway Station | पुणे रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे प्लॅटफॉर्म तिकिटाबाबत एक निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे प्रवाशांना दिवाळीच्या काळात पुणे रेल्वे स्टेशनवर (Pune Railway Station) नातेवाइकांना सोडायला येणे आता…\nPune News | राष्ट्रवादी भाजपला विचारणार ‘क्या हुआ तेरा वादा’\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune News | पुणेकरांना मोठमोठी स्वप्ने दाखवून प्रत्यक्षात गेल्या साडेचार वर्षात पायाभूत सुविधादेखील पुरवण्यास अपयशी ठरलेल्या भारतीय जनता पक्षाला आम्ही त्यांनी केलेल्या वायद्यांची आठवण म्हणून प्रश्न विचारणार आहोत.…\nPravin Darekar | ‘माझ्याकडे बोट दाखवून संधी दिलीय, आता पुण्यासह इतर जिल्हा बँकेचे घोटाळे…\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pravin Darekar | पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत झालेल्या अनेक गैरव्यवहाराची प्रकरणे माझ्याकडे आलेली आहेत. मोठे पुढारी सत्ताधारी असल्याने गरिबांचा आवाज दाबला जात होता. माझ्याकडे बोट…\nAnkita Lokhande | अंकिता लोखंडेच्या लग्नाच्या विधींना झाली…\nJay Bhanushali | अभिनेता जय भानुशालीसाठी लेक ताराने गायलं…\nUrfi Javed | विदेशी अभिनेत्रीची नक्कल करण्याच्या नादात…\nNikita Dutta | ‘कबीर सिंह’च्या अभिनेत्री सोबत भररस्तामध्ये…\nUrfi Javed | उर्फी जावेदनं परिधान केला खुपच बोल्ड ड्रेस,…\n शाळेत जाताना दोन सख्ख्या भावांना…\nPune Crime | PMPML बसमध्ये प्रवाशांचे मोबाईल चोरणारा…\nBJP-MNS Alliance | भाजप-मनसे युती होणार\nPune Crime | पुणे-सोलापूर रोडवर प्रवाशांनी कॅबचालकाला…\nOmicron Covid Variant | पुण्यात परदेशातून आलेल्या व्यक्तीचा…\n 45 वर्षाच्या महिलेवर जीव जडला…\nInvestment Tips | करोडपती बनण्याचे अचूक 4 मंत्र,…\nIncome Tax Return File | 31 डिसेंबरपूर्वी उरकून घ्या…\nPune Crime | पुण्याच्या आंबेगावातील खून प्रकरणातील…\nACP Narayan Shiragavkar | सहाय्यक पोलिस आयुक्त नारायण…\nACP Gajanan Tompe | पुण्यातील कोथरूड विभागाचे सहाय्यक पोलिस…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nPune Crime | पुणे-सोलापूर रोडवर प्रवाशांनी कॅबचालकाला धमकावून गाडी नेली चोरुन;…\nMPSC Exam 2022 | एमपीएससीकडून परीक्षांच्या तारखा जाहीर; जाणून घ्या…\nParambir Singh | माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी निलंबनाचा आदेश…\nTehsildar Laila Dawal Shaikh | शिरुरच्या महिला तहसीलदार लैला शेख यांची…\nOmicron Covid Variant | 5 वर्षांपेक्षा लहान मुलांना टार्गेट करतोय ‘ओमिक्रॉन व्हेरिएंट’; डॉक्‍टरांचा दावा\nLife Insurance | लाईफ इन्श्युरन्स घेताना कधीही करू नका ‘ही’ चूक, मिळणार नाही ‘क्लेम’\nGulam Nabi Azad | अमरिंदर सिंग यांच्यानंतर गुलाम नबी ‘आझाद’ होण्याची शक्यता, काँग्रेसचा ‘हात’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagirikhabardar.com/archives/2814", "date_download": "2021-12-05T08:18:57Z", "digest": "sha1:BFFNIY3JRDBB4DDXOAN4WHTTTO6PSGWC", "length": 8665, "nlines": 124, "source_domain": "ratnagirikhabardar.com", "title": "राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत राजापूरची सुकन्या काजोल गुरवने पटकावले सुवर्णपदक | रत्नागिरी खबरदार", "raw_content": "\nHome रत्नागिरी राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत राजापूरची सुकन्या काजोल गुरवने पटकावले सुवर्णपदक\nराष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत राजापूरची सुकन्या काजोल गुरवने पटकावले सुवर्णपदक\nराजापूर :पश्चिम बंगाल राज्यातील कूचबिहार येथे झालेल्या सीनियर राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत राजापूरची सुकन्या काजोल गुरवने सुवर्णपदक पटकावले आहे. या स्पर्धेत काजोलने पश्चिम रेल्वे संघाचे प्रतिनिधित्व करत ५२ किलो वजनी गटात स्कॉट-१७५ किलो, बेंचप्रेस-९५किलो, डेडलिफ्ट१७५किलो असे एकूण ४४५ किलो वजन उचलून सुवर्णपदक मिळवले. या स्पर्धेत संपूर्ण भारतातून ती अव्वल ठरली आहे. गतवर्षी देखील तिने सिनियर राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली होती. काजोल गेले चार वर्षापासून पश्चिम रेल्वेमध्ये सेवेत आहेत. काजोल तिच्या संपूर्ण स्पर्धे ची तयारी राजापूर येथे शिवशक्ती क्रीडा मंडळाच्या व्यायामशाळेत तीचा भाऊ आणि मार्गदर्शक आशियाई सुवर्णपदक विजेता प्रतिक गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित करत असते. गेली ६ वर्ष काजोल पॉवरलिफ्टिंगचा खेळ खेळत असून सुरुवातीची ३वर्ष महाराष्ट्रासाठी आणी नंतर पश्चिम रेल्वेसाठी तिने आजवर अनेक पदकाची कमाई केली. काजोल मेहनत याच्या जोरवर पदकांची कमाई करीत आहे, असे गुरव यांनी सांगितले.\nPrevious articleसांगली येथील पूरबाधित लोकांना कोकणातून गणेशमूर्ती व गृहोपयोगी साहित्य मदत\nNext articleगणेशोत्सवात सेवा मित्र पथके करणार प्रशासनाला आणि पोलिसांना सहकार्य\nजिल्ह्यात आज 5 नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद\nभोस्ते शिवसेना विभागप्रमुखपदी युवराज गुजर यांची निवड\nसुकिवली प्राथमिक शाळेत मनसेतर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप\nपुण्यातील निर्बंध शिथिल करण्याचा विचार : अजित पवार\n१०० कोटींची महावसुली ३०० कोटींवर, परिवहन विभागात घोटाळा; अनिल परब यांनी...\nपर्यटन वाढीसाठी मांडवीत क्रुझ टर्मिनल उभारावे; पर्यटन संस्थांची मागणी\nबरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ\nखासदार संभाजीराजेंची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारिणी मंडळावर निवड\nदेशात 24 तासांत कोरोनाच्या 12,729 रुग्णांची नोंद; 221 मृत्यू\nकेजरीवालांचे वक्तव्य बेजबाबदारपणाचे; ‘सिंगापूर’ स्ट्रेनवरुन परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी फटकारले\nजिल्ह्यात आज 5 नव्या ��ोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद\nज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे निधन\nभोस्ते शिवसेना विभागप्रमुखपदी युवराज गुजर यांची निवड\nकोकण रेल्वे मधील प्लास्टिक मिश्रित वड्याने दोन वर्षाच्या मुलाची प्रकृती बिघडली\nदुचाकीसह दाम्पत्य कोसळले नदीत\nझाकण उघडे असल्याने महिला पडली गटारात\nमिनी पर्ससीन नौका मिर्‍या समुद्रात बुडाली\n‘एमसीक्यू’ने वाढवली विद्यार्थ्यांची चिंता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.thosprahar.com/%F0%9F%85%B0%EF%B8%8F-amalner-katta-mlas-from-shirud-naka-shivaji-nagar-area-of-u200bu200bamalner-performed-bhumi-pujan-of-social-hall/", "date_download": "2021-12-05T08:40:18Z", "digest": "sha1:XD2FZVAGMJECUX3HAJ76MG2SRAQ2EQT5", "length": 11632, "nlines": 107, "source_domain": "www.thosprahar.com", "title": "?️ अमळनेर कट्टा... अमळनेर येथील शिरूड नाका, शिवाजी नगर भागातील आमदारांनी केले सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन. - ThosPrahar News | Thos Nirbhid Marathi Batmya", "raw_content": "\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nवस्त्रहरणाच्या सीन शूटिंग नंतर ढसाढसा रडली द्रौपदी..पहा काय होत कारण..\nघाबरू नका हे आहेत उपाय आणि उपचार..\nअमळनेर: दामिनी पथकाचे मुंदडा विद्यालयात समुपदेशन..सर्व शाळांना देणार भेट..\nअमळनेर: एकतास येथे पिक नियोजनाची जलमिञांची गावसभा संपन्न..\nअमळनेर: सोनू भटू चौधरी यांची जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी व अंमळनेर तालुकाध्यक्ष छोटू रमेश चौधरी यांची निवड..\n️ अमळनेर कट्टा… अमळनेर येथील शिरूड नाका, शिवाजी नगर भागातील आमदारांनी केले सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन.\n️ अमळनेर कट्टा… अमळनेर येथील शिरूड नाका, शिवाजी नगर भागातील आमदारांनी केले सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन.\n️ अमळनेर कट्टा… अमळनेर येथील शिरूड नाका, शिवाजी नगर भागातील आमदारांनी केले सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन.\nअमळनेर : आमदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत अमळनेर नगरपरिषदेतील शिवाजीनगर, शिरुड नाका गट नं.1438 मध्ये सामाजिक सभागृहाचा भूमिपूजनाचा कार्यक्रम आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते पार पडला.\nयाकामासाठी आमदा�� स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत दहा लाखाची निधी प्राप्त झाला असून याप्रसंगी आमदार अनिल पाटील म्हणाले की, हा परिसर गेल्या दहा वर्षांपासून आपला बालेकिल्ला असून या भागाचे निवडणुकीत मोठे सहकार्य राहते. या भागासाठी आपण वेळोवेळी विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देणार आहोत असेही आश्वासन आमदार अनिल पाटील यांनी यावेळी बोलताना दिले. या सभागृहासाठी या प्रभागचे नगरसेवक प्रताप शिंपी यांनी वेळोवेळी आमदारांकडे पाठपुरावा केला होता.\nयावेळी नगरसेवक प्रताप शिंपी, लहू पाटील, कैलास बडगुजर, दीपक चौधरी, सुनील पाटील, महाजन सर, बापू परब, शिवसेना तालुकाप्रमुख विजय पाटील, देवेंद्र देशमुख, धनराज पाटील, वेडु पाटील, जीवन पवार, अमोल चौधरी, गुड्डू सोनार, सुनील पाटील, नानाभाऊ चौधरी आदि सर्व सभासद व कार्यकर्ते उपस्थित होते.\nकार्यक्रमा प्रसंगी जयहिंद व्यायाम शाळेचे सहकार्य झाले.\nआणि गावात निघाली जिवंत माणसाची प्रेतयात्रा..पाऊसच येईना..चिंता काही मिटेना..\nनिंब या गावची भविष्यामध्ये कडुनिंबाचे झाडांचे गाव म्हणून भविष्यामध्ये ओळख निर्माण होणार…\nपूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी…\nजेष्ठ नागरिकाच्या खिशातील पैसे चोरून नेणारा चोर अटकेत..अमळनेर पोलिसांनी अवघ्या 15 दिवसांत आरोपी शोधून घेतला ताब्यात…\nजेष्ठ नागरिकाच्या खिशातील पैसे चोरून नेणारा चोर अटकेत..अमळनेर पोलिसांनी अवघ्या 15 दिवसांत आरोपी शोधून घेतला ताब्यात…\nअमळनेरची सुपुत्री कु.यशवी राधेश्याम अग्रवाल हिचे घवघवीत यश\nठोसप्रहार न्यूज अँप डाउनलोड करा\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nअमळनेर : माईंड पार्लर मधील फलक, लोकांच्या चर्चेला उधाण…\nशशी थरूर यांचा 6 महिला खासदारांसोबत सेल्फी व्हायरल… कप्शनमुळे वादात..मागितली माफी…\nधक्कादायक: भाऊ झाला वैरी..अल्पवयीन बहिणीवरच केला भावांनी सतत बलात्कार..अल्पवयीन बहिणीवरच केला भावांनी सतत बलात्कार..गरोदर राहिल्यानंतर घटना उघडकीस..\nमहत्वाचे..पुरुषांच्या दाढी मुळे महिलांना जावे लागत आहे “या”आजाराला सामोरे..\nअमळनेर:अजून दोन तरुणी नेल्या पळऊन..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida/rahul-dravid-in-action-mode-before-the-series-against-new-zealand-interact-with-players-srk-94-2677169/", "date_download": "2021-12-05T08:41:52Z", "digest": "sha1:MUVRQ3PRLDBXM354S6BC5EWOXRO3A73Q", "length": 17816, "nlines": 220, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Rahul Dravid in action mode before the series against New Zealand Interact with players srk 94", "raw_content": "रविवार, ५ डिसेंबर, २०२१\nराहुल द्रविड अ‍ॅक्शन मोडमध्ये\nराहुल द्रविड अ‍ॅक्शन मोडमध्ये\nन्यूझीलंड संघ टी-२० वर्ल्डकप संपल्यानंतर थेट भारत दौऱ्यावर येणार आहे\nWritten By लोकसत्ता ऑनलाइन\nराहुल द्रविडने सर्व खेळाडूंशी वैयक्तिक संवाद साधला\nराहुल द्रविडची भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. नियमित प्रशिक्षक बनल्यानंतर द्रविडच्या मार्गदर्शनाखाली न्यूझीलंडविरुद्धची आगामी मालिका ही भारताची पहिली मालिका असेल. किवी संघ भारत दौर्‍यावर येणार असून या दरम्यान, ३ टी -२० आणि २ कसोटी सामने खेळणार आहे. दरम्यान राहुल द्रविड अ‍ॅक्शनमोडमध्ये आल्याचे पाहायला मिळत आहे.\nमुख्य प्रशिक्षक बनवण्यात आल्यानंतर राहुल द्रविडने सर्व खेळाडूंशी वैयक्तिक संवाद साधला आणि आगामी मालिकेत प्रत्येकाला संधी दिली जाईल, असे आश्वासन दिले. बीसीसीआयने शुक्रवारी दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, द्रविडने खेळाडूंशी वन टू वन संभाषण केले म्हणजेच सर्वांना बोलावले आणि सर्वांशी एकांतात संवाद साधला.\n’ शुबमन गिलनं चौकार ठोकताच वानखेडेवर प्रेक्षकांनी दिल्या घोषणा; VIDEO व्हायरल\nनीरज चोप्रा बनला चिमुकल्यांचा ‘भालाफेक प्रशिक्षक’; त्यावर पंतप्रधान मोदी म्हणाले, “हे पाहून…”\nIND vs NZ : शाब��बास रे पठ्ठ्या.. एजाजचा पराक्रम पाहून शरद पवारही झाले खूश; म्हणाले, ‘‘मुंबईत जन्मलेला आणि…”\nIND vs NZ 2nd TEST : न्यूझीलंडला ५४० धावांचं लक्ष्य\nसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, द्रविडने प्रत्येक खेळाडूला स्वतंत्रपणे बोलावून त्यांच्या मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्तीबद्दल विचारले. इतकेच नाही तर द्रविडने तंदुरुस्त वाटत नसल्यास आणि आवश्यक असल्यास विश्रांती घेण्याचेही सांगितले. प्रत्येक खेळाडूला संधी दिली जाणार असल्याचे त्याने सांगितले. तसेच भारतीय क्रिकेट संघाच्या प्रत्येक खेळाडूकडून त्याला काय अपेक्षा आहेत याबद्दलही द्रविडने संवाद साधला.\nन्यूझीलंड संघ टी-२० वर्ल्डकप संपल्यानंतर थेट भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात न्यूझीलंडसोबत कसोटीसोबत तीन टी-२० सामन्यांचेही आयोजन करण्यात आले आहे. जयपूर, रांची आणि कोलकाता येथे टी २० सामने असतील. करोनामुळे भारतात गेल्या काही महिन्यात एकही मालिका झालेली नाही. करोनामुळे आयपीएल आणि वर्ल्डकपचे आयोजनही यूएईत करावे लागले. दुसरीकडे पाकिस्तान आणि न्यूझीलंडने पराभूत केल्याने भारताचे वर्ल्डकपमधील आव्हान संपुष्टात आले. त्यामुळे या मालिकेत न्यूझीलंडला पराभूत करत हिशोब चुकता करण्याचा भारताचा प्रयत्न असेल.\nया दौऱ्यापूर्वी बीसीसीआय नवीन कोचिंग स्टाफची घोषणा करू शकते. विक्रम राठोर फलंदाजी प्रशिक्षक, टी. दिलीप क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आणि पारस म्हाम्ब्रे गोलंदाजी प्रशिक्षक असतील. सध्याचे फलंदाजी प्रशिक्षक राठोर त्यांच्या पदावर कायम राहू शकतात. राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षक म्हणून आपल्या नव्या इनिंगला सुरुवात करेल.\nन्यूझीलंड कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ:\nअजिंक्य रहाणे (कर्णधार), केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), शुबमन गिल, श्रेयस अय्यर, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जयंत यादव, इशात शर्मा, उमेश यादव, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.\nपहिला कसोटी सामना- २५ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर, कानपूर\nदुसरा कसोटी सामना- ३ डिसेंबर ते ७ डिसेंबर, मुंबई\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nमराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या ब��तम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.\nरसिका , सारा , सुधांशु, आदित्य यांची विजयी सलामी\n निम्मा भारत लसीकृत झाला; आरोग्य मंत्र्यांनी ट्वीट करून दिली माहिती\nVIRAL VIDEO : सुंदर एअर होस्टेसने विमानतळावरच केला डान्स; Lazy Lad गाण्यावर तिचे स्टेप्स पाहून तुम्ही म्हणाल…\n’ शुबमन गिलनं चौकार ठोकताच वानखेडेवर प्रेक्षकांनी दिल्या घोषणा; VIDEO व्हायरल\nकाँग्रेस नेत्याने युपीच्या उपमुख्यमंत्र्यांना ‘त्या’ वक्तव्यावरून सुनावले; म्हणाले, “लुंगी घालणारी प्रत्येक व्यक्ती….”\n“इंदिरा गांधींच्या काळात ‘नाही’ म्हणण्याची मुभा होती, पण आता काँग्रेसमध्ये…”, गुलाम नबी आझाद यांचा पक्षनेतृत्वावर निशाणा\n“प्रत्येक माणसाला बजावून एकच सांगायचं…लढ”, प्रसाद ओकची पोस्ट व्हायरल\nVideo : बुलढाण्यातील वस्तीत शिरला वाघ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण\nनवीन अवतारात सादर होणार KTM 390 Adventure २०२२, जाणून घ्या काय आहेत खास वैशिष्ट्ये\nबाबा रामदेव यांच्याकडून जाणून घ्या, ‘या’ ४ योगासनांमुळे रक्तदाब कसा नियंत्रित होईल\nनागालँडमध्ये गोळीबारात १३ नागरिकांचा मृत्यू ; राहुल गांधींचा भारत सरकारला संतप्त सवाल, म्हणाले…\n“मी कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही, पण….;” कंगना रणौतचं उत्तर प्रदेश निवडणुकांबद्दल महत्वाचं विधान\nपहिल्या पत्नीवर फरहान अख्तरचे होते जीवापाड प्रेम, ‘या’ अभिनेत्याच्या भावामुळे मोडला १९ वर्षांचा संसार\nPHOTOS : IPL २०२२ पूर्वी मुंबई इंडियन्सनं संघाबाहेर केलेले २० क्रिकेटपटू; ‘हे’ दोघे आहेत मराठी\nPhotos : मुंबईत गेट वे ऑफ इंडियाजवळ जगातील सर्वात मोठा राष्ट्रध्वज, १४०० किलोच्या तिरंग्याचे खास फोटो\nनीरज चोप्रा बनला चिमुकल्यांचा ‘भालाफेक प्रशिक्षक’; त्यावर पंतप्रधान मोदी म्हणाले, “हे पाहून…”\nIND vs NZ : शाब्बास रे पठ्ठ्या.. एजाजचा पराक्रम पाहून शरद पवारही झाले खूश; म्हणाले, ‘‘मुंबईत जन्मलेला आणि…”\nIND vs NZ 2nd TEST : न्यूझीलंडला ५४० धावांचं लक्ष्य\nसारा तेंडुलकर कोणासोबत गेली होती ‘डेट नाईट’वर इन्स्टाग्रामवर झाला खुलासा; पाहा फोटो\nIND vs NZ : दांड्या उडाल्या अन्… अश्विननं पुन्हा सोशल मीडियावर उठवलं रान; VIDEO पाहून व्हाल हैराण\nVIDEO : व्वा कॅप्टन.. न्यूझीलंडच्या ड्रेसिंग रूममध्ये गेला विराट कोहली अन् जिंकली सर्वांची मनं न्यूझीलंडच्या ड्रेसिंग रूममध्ये गेला विराट कोहली अन् जिंकली सर्वांची मनं", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtraboardsolutions.com/maharashtra-board-class-10-marathi-aksharbharati-solutions-chapter-11/", "date_download": "2021-12-05T07:21:24Z", "digest": "sha1:R3MFLRGV2PXRJTWRGJPTR5DVUOSLVEHM", "length": 48392, "nlines": 387, "source_domain": "maharashtraboardsolutions.com", "title": "Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 11 जंगल डायरी – Maharashtra Board Solutions", "raw_content": "\nलेखकाने बिबळ्याची ताजी पावलं पाहिल्यानंतरच्या कृतींचा घटनाक्रम लिहा.\n(i) जंगलाच्या कोपऱ्यात हालचाल जाणवली.\n(iv) तिथं तेंदूच्या झाडाखाली बांबूमध्ये बिबळ्या बसला होता.\n(i) जंगलच्या कोपऱ्यात हालचाल जाणवली.\n(ii) लेखकाने सगळ्यांना हातानेच थांबायची खूण केली.\n(iii) दुर्बीण डोळ्यांना लावल्यावर ती हालचाल स्पष्ट झाली.\n(iv) तिथं तेंदूच्या झाडाखाली बांबूमध्ये बिबळ्या बसला होता.\n(v) बिबळ्याचा रंग आसपासच्या परिसराशी एवढा मिसळून गेला होता, की त्याची शेपूट जर हलली नसती तर तो लेखकाला मुळीच दिसला नसता.\n(vi) त्याची पाठ लेखकाकडे होती, त्यामुळे त्याने अदयाप त्यांना पाहिले नव्हते.\n(vii) वनरक्षकाचा पाय काटकीवर पडला.\n(i) वाघिणीने मंदपणे गुरगुरून नापसंती व्यक्त केली, कारण ……………………………..\n(ii) वाघीण पिल्लांच्या सुरक्षेबद्दल दक्ष होती, कारण ……………………………..\n(i) वाघिणीचे पिल्लू तिच्या पाठीवरून घसरले व पाण्यात पडल्यामुळे वाघीणीच्या तोंडावर पाणी उडले.\n(ii) वाघांच्या पिल्लांना इतर भक्षकांपासून खूपच धोका असतो.\nविशेष्य आणि विशेषण यांच्या जोड्या लावा.\n(अ) ‘लेखकाला वाघिणीतील आईची झलक जाणवली’, हे विधान पाठाच्या आधारे स्पष्ट करा.\nअतुल धामनकर यांनी ‘जंगल डायरी’ या पाठात जंगलातील प्राण्यांचे निरीक्षण करतांना आलेल्या विविध अनुभवांचे वर्णन तसेच वाघिणीत दिसलेल्या ‘आईची झलक’ मार्मिक पणे व्यक्त केली आहे.\nवाघीण रात्रीच पिल्लांना नाल्याकाठच्या जांभळीच्या दाट झुडपात लपवून शिकारीसाठी गेली होती. संभाव्य शत्रूच्या हल्ल्या पासून आईने पिल्लांना सुरक्षित ठिकाणी लपवले होते. शिकारीनंतर ती सरळ पाण्यात येऊन बसली. मुलांचा दंगाधोपा सुरू होता. थोड्यावेळाने शिकारीपर्यंत पिल्लांना नेण्यासाठी ती उठली. बाबूंच्या गंजीत जिथे शिकार ठेवली होती तिथे पिल्ले आपल्यासोबत येताहेत की नाही हे पाहिले. दोन पिल्ले तिच्या मागोमाग निघाली पण अदयाप दोघे पाण्यातच खेळत होती. वाघिणीने परत त्��ांना बोलवणारा आवाज काढला.\nवाघिणीने चारही पिल्ले आपल्याबरोबर येताहेत याची पूर्ण खात्री केली. बाकीची दोन्ही पिल्ले आपला खेळ थांबून आईच्या मागे पळत सुटली. या तिच्या प्रेमाचे, खबरदारीचे लेखकाने निरिक्षण केले व त्याला तिच्यातील आईची झलक बघायला मिळाली. पिल्लांची देखभाल करणे, सांभाळणे, त्यांना शिकार आणून खाऊ घालणे हे वाघिणीनेही जबाबदारीने केले होते. आईचे कर्तव्य निभावले होते. त्याला वाघिणीतील आईची झलक अशाप्रकारे जाणवली.\n(आ) वाघीण आणि तिच्या पिल्लांची भेट हा प्रसंग शब्दबद्ध करा.\nजंगल डायरी या पाठात अतुल धामनकर यांनी चंद्रपूर येथील जंगल प्रसंगाचे जीवंत चित्रण शब्दबद्ध केले आहे.\nवाघीण चारही पिल्लांना वाघ, बिबळा, रानकुत्री यांच्यापासून धोका असल्याने नाल्याकाठच्या जांभळीच्या दाट झुडपात लपवून शिकारीला गेली होती. तिने पिल्लांसाठी खास खबरदारी घेतली होती. ती रात्रभर जंगलात फिरून पिल्लांजवळ परत आली. आईची हाक ऐकताच अजूनवर दडून बसलेली पिल्लं खेळकरपणे तिच्याकडे झेपावली. थकलेली वाघीण पाण्यात विश्रांतीसाठी बसली.\nपण पिल्लांना आईला बघून उधान आले. त्यातील एका पिल्लाने वाघिणीच्या पाठीवरच उडी घेतली. तिथून ते घसरले व धपकन पाण्यात पडले. वाघिणीच्या तोंडावर पाणी पडल्याने तिने नापसंती व्यक्त केली. पण पिल्ले खेळतच होती. आईच्या भोवती दंगाधोपा चालू होता. एकमेकांचा पाठलाग करणे, पाण्यात उड्या मारणे, आईला मायेने चाटणे असे खेळ चालू होते. आईच्या भेटीने लपवून ठेवलेली पिल्ले मनमोकळेपणाने खेळत होती.\n(इ) डायरी लिहिणे हा छंद प्रत्येकाने जोपासावा, याविषयी तुमचे मत लिहा.\nडायरी म्हणजे दैनंदिनी. रोज आपण सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत कोणत्या ठळक गोष्टी करतो याची नोंद ठेवणे केव्हाही उपयुक्त. डायरी लिहिण्याने दिवसभराचा गोषवारा हाती येतो. चांगल्या वाईट गोष्टींची नोंद केली जाते. आजपर्यंत झालेल्या चुका सुधारण्यासाठी डायरीचा उपयोग होतो. चांगल्या गोष्टींच्या नोंदीने पुन्हापुन्हा त्या वाचताना मनाला समाधान वाटते, प्रेरणा मिळते. काही प्रेक्षणीय स्थळे बघितल्यास त्याचीपण नोंद करावी. त्यामुळे विपुल माहिती जमा करता येते. डायरीतील प्रत्येक पान म्हणजे त्या दिवसाचा आरसा असतो. स्थळे, प्रदर्शने, उद्घाटने, करावयाची कामे इ. नोंद आवश्यक असते. त्याची पडताळणी घेऊन ��पल्याच कामावर आपण लक्ष ठेवू शकतो. कितीतरी उपयुक्त माहिती भावी पिढीसाठी ही मार्गदर्शक ठरते. स्वत:वर शिस्त, नियंत्रण व सच्चेपणा राखण्यासाठी डायरी लिहिण्याचा छंद प्रत्येकाने जोपासावा असे माझे मत आहे.\nप्रश्न १. उताराच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.\nकृती १ : आकलन कृती\nखालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.\n(i) लेखकाने कोणता रस्ता धरला\nलेखकाने डावीकडं जाणारा झरीचा रस्ता धरला.\n(ii) वनमजूर अचानक का थबकला\nनुकत्याच गेलेल्या एका मोठ्या बिबळ्याची ताजी पावलं झरीच्या रस्त्यावर उमटलेली दिसली, म्हणून वनमजूर थबकला.\n(iii) दुर्बिणीने काय स्पष्ट दिसले\nतेंदूच्या झाडाखाली बांबूमध्ये बसलेला बिबळ्या दुर्बिणीने स्पष्ट दिसला.\n(iv) बिबळ्या जंगलात अदृश्य का झाला\nटोंगे वनरक्षकाचा पाय एका वाळक्या काटकीवर पडून झालेल्या ‘कट्’ आवाजाने बिबळ्या सावध होऊन जंगलात अदृश्य झाला.\nकंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.\n(i) गावातून ………………………………….. वनरक्षक आणि त्यांचा सहकारी वनमजूर येताना दिसले. (रेगे, टोंगे, दिघे, पोंगशे)\n(ii) हा एक ………………………………….. असून आम्ही पोहोचण्याच्या तासाभर आधीच इथून गेला असावा. (वाघ, रेडा, नर, गेंडा)\n(iii) एका ………………………………….. झाडाखाली, बांबूमध्ये बिबळा बसला होता. (आंब्याच्या, तेंदूच्या, बाभळीच्या, सागाच्या)\n(iv) थोड्याच अंतरावर ………………………………….. जाणारा रस्ता उजवीकडं वळत होता. (रायबाकडं, ज्योतिबाकर्ड, पन्हाळ्याकडं, जंगलाकड)\nकृती २ : आकलन कृती\n(i) बिबळ्यानं अदयाप लेखकाला पाहिलं नव्हतं, कारण –\n(अ) लेखक लपून बसला होता.\n(आ) झुडपांची दाट झाडी होती.\n(इ) लेखकाकडे त्याची पाठ होती.\n(ई) बांबूचे बन होते.\nबिबळ्यानं अदयाप लेखकाला पाहिलं नव्हतं, कारण लेखकाकडे त्याची पाठ होती.\n(ii) तिथं कुठलाही वन्यप्राणी दिसण्याची शक्यता होती, कारण\n(अ) बांबूमध्ये बिबळ्या बसला होता.\n(आ) नाल्यामध्ये थोडं पाणी साचून राहात होतं.\n(इ) जंगलाच्या कोपऱ्यावर थोडीशी हालचाल जाणवली.\n(ई) रायबाकडं जाणारा रस्ता उजवीकडे वळत होता.\nतिथं कुठलाही वन्यप्राणी दिसण्याची शक्यता होती, कारण नाल्यामध्ये थोडं पाणी साचून राहात होतं.\n‘बिबळ्याच्या निरीक्षणाची’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.\nकोणती चांगली संधी हातची गेली म्हणून लेखक हळहळला\n(i) वनरक्षक : टोंगे :: तिखट कानांचा : …………………………………..\nचूक की बरोबर ���िहा.\n(i) गावातून टोंगे वनरक्षक आणि त्यांचा सहकारी वनमजूर येताना दिसले.\n(ii) बिबळ्याच्या निरीक्षणांची चांगली संधी हातची गेली म्हणून लेखक आनंदी होते.\nउताऱ्यानुसार पुढील वाक्यांचा योग्य क्रम लावा.\n(i) जंगलाच्या कोपऱ्यावर थोडीशी हालचाल जाणवली.\n(ii) बिबळ्यानं तो आवाज ऐकताच वळून पाहिलं.\n(iii) दोन-तीन नाले असल्यानं झुडपांची दाटी जास्तच जाणवते.\n(iv) समोर चालणारा वनमजूर अचानक थबकला.\n(i) समोर चालणारा वनमजूर अचानक थबकला.\n(ii) जंगलाच्या कोपऱ्यावर थोडीशी हालचाल जाणवली.\n(iii) बिबळ्यानं तो आवाज ऐकताच वळून पाहिले.\n(iv) दोन-तीन नाले असल्यानं झुडपांची दाटी जास्तच जाणवते.\nकृती ३ : स्वमत\nतुम्ही अनुभवलेल्या जंगल सफारीचे वर्णन लिहा.\nमी इयत्ता ८ वीत असताना नाताळाच्या सुट्टीत जंगल सफारीचा अनुभव घेतला आहे. कोचीन, पेरीयार व टेकाडी या केरळाच्या टूरवर असताना. टेकाडीच्या घनदाट जंगलात हत्तीवरून जंगल सफारीची मजा लुटली. हत्तीवर बसण्याचा, संथ पण हेलकावे घेत जाण्याचा अनुभव निराळाच होता. आम्ही चारजण हत्तीवर बसून जंगल फिरलो. हरणांचे कळप दिसले, रानम्हशी दिसल्या. रानगव्यांचा कळप जाताना आमच्या गाईडने दाखवला. मुंग्यांची मोठ-मोठी वारूळे दिसली. मधमाश्यांचे पोळे पाहिले. वाघही पहायला मिळाला. खूप दूरवर असल्याने वाघाची अंधूकशी झलक दिसली. कोल्हे तर दोन-तीन वेळा दिसले. बहिरीससाणेही दिसले.\nआमच्या रस्त्यावरून मुंगूस जाताना पाहिले. त्याची मोठी तुरेदार शेपूट शोभून दिसत होती. सांबरशिंग काळ्याकभिन्न रंगाचे होते. त्याची शिंगे मोठी डौलदार होती. हत्तींचा कळप टेकडीच्या नदीवर पाणी प्यायला आला होता. हत्तींची दोन पिल्ले फारच मोहक होती. पक्ष्यांचा किलबिलाट होता. दाट जंगलातून जाताना पानांची सळसळ होती. झाडांच्या फांदया अक्षरश: आमच्या अंगाखांदयाला लागत होत्या. हत्तीवर असल्याने कोणत्याही वन्यप्राण्यापासून आम्हाला धोका नव्हता. दिवस कसा संपला हे कळलेही नाही. जंगलातील अनुभवांचे गाठोडे घेऊन आम्ही परतलो.\nप्रश्न २. पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा :\nकृती १ : आकलन कृती\nएका वाक्यात उत्तरे लिहा.\n(i) लेखकाला ओलसर चिखलात काय दिसले\nलेखकाला ओलसर चिखलात मांजरापेक्षा मोठ्या आकाराची अनेक पावलं उमटलेली दिसली.\n(ii) लेखक कशासाठी अधीर होता\nलेखक वाघिणीची पिल्ले बघण्यासाठी अधीर होता.\n(iii) ले��काचे हृदय केव्हां धडधडू लागले\nपाणवठा जवळ आला तसे लेखकाचे हृदय जोरजोरात धडधडू लागले.\n(iv) वाघीण कोठे लपली असावी असे लेखकाला वाटते\nवाघीण जांभळीच्या झुडपात लपली असावी असे लेखकाला वाटते.\nकंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.\n(i) प्रचंड ………………………………….. दिवस असल्यानं वाघासारखं जनावर पाण्याच्या आसपासच वावरतं. (थंडीचे, उष्णतेचे, पावसाचे, गरमीचे)\n(ii) सुकलेल्या नाल्यात उतरताना माझ्या मनावर एक दडपण आलं होतं. (अनामिक, सहज, भरभरून, दु:खाचे)\n(iii) जमिनीवर सर्वत्र पानगळीमुळं पडलेला वाळका ………………………………….. साचून होता. (पाचोळा, पालापाचोळा, पाला, कचरा)\nकृती २ : आकलन कृती\nयोग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा.\n(i) लहान पिल्लं असणारी वाघीण ही जंगलातलं सगळ्यात …………………………………..\nलहान पिल्लं असणारी वाघीण ही जंगलातलं सगळ्यात धोकादायक जनावर\n(ii) आम्ही सगळ्यांनीच एकमेकांकडं बघत चौकस राहण्याची डोळ्यांनीच.\n(अ) खूण करून सूचना केली.\n(आ) सावध करून इशारा केला.\n(इ) खूणवत संकेत केला.\n(ई) इशारा करून सावध केला.\nआम्ही सगळ्यांनीच एकमेकांकडं बघत चौकस राहण्याची डोळ्यांनीच खूण करून सूचना केली.\nचूक की बरोबर लिहा.\n(i) लेखकांना वाऱ्यानं हळूच होणारी पानांची सळसळ देखील मोठी वाटत होती.\n(ii) सुकलेल्या नाल्यात उतरताना लेखकांच्या मनावर एक अनामिक दडपण आलं नव्हतं.\n(ii) पिल्लांच्या : पाऊलखुणा :: वाघीणीचे : …………………………………..\nतुम्ही पाहिलेल्या सर्कशीमधील चित्तथरारक प्रसंगाचे वर्णन तुमच्या शब्दांत करा.\nआजही तो प्रसंग डोळ्यांसमोर जसाचा तसा आठवतो. ‘द ग्रेट रॉयल सर्कस’ चा अविस्मरणीय प्रसंग चित्तथरारक होता, सर्कशीची सुरुवात अतिशय शानदार झाली. एका पायावरच्या कसरती झाल्या. मग खास आकर्षण असणारा सिंह पिंजऱ्यात आणला गेला. पिंजऱ्यातून त्याला बाहेर काढले, मग रिंग मास्टर ने त्याला पेटलेल्या चक्रातून उडी मारण्याचा हुकूम दिला. सिंहाने ५ उड्या मारल्या, सर्वांनी टाळ्यांचा गजर केला. रिंग मास्टरने देखील त्याला हंटर दाखवून पुन्हा पिंजऱ्यात जाण्याचा आदेश दिला. आता मात्र सिंहाने तो आदेश साफ नाकारला. तो तेथूनच रिंगणातून पळत सुटून प्रेक्षकांच्या दिशेने धावत गेला. एकच हाहा:कार माजला. सगळे लोक गडबडले. किंचाळ्या आणि आक्रोशांनी परिसर गंभीर झाला. लोक इतस्तत: धावू लागले. चेंगराचेंगरीत अनेकांना गंभीर दुखापती झाल्य���. सिंह येऊन आपल्याला खाणार या भीतीने मृत्यूच डोळ्यांपुढे दिसू लागला. सर्कशीतील कलाकारांची तारांबळ उडाली. अनेक खुर्ध्या तुटल्या. सर्कशीच्या तंबूलाही आग लागली. जो तो जीव घेऊन पळत सुटला. अनेकांच्या प्रयत्नांनी परिस्थिती आटोक्यात आली.\nप्रश्न ३. पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.\nकृती १ : आकलन कृती\nखालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.\n(i) वाघीण कशाबद्दल दक्ष असते\nवाघीण पिल्लांच्या सुरक्षेबद्दल दक्ष असते.\n(ii) पिल्लांना कां उधाण आले होते\nआईला पाहून पिल्लांना उधाण आले होते.\n(iii) वाघिणीने शिकारीला जाण्यापूर्वी पिल्लांना कोठे लपवले होते\nशिकारीला जाण्यापूर्वी वाघिणीने पिल्लांना नाल्याकाठच्या जांभळीच्या दाट झुडपात लपविले होते.\n(iv) लेखकाच्या अंगावर काटा आला व तो जागीच का थबकला\n’ अचानक नाल्याच्या पलीकडून आलेल्या बारीक आवाजानं लेखकाच्या अंगावर काटा आला व तो जागीच थबकला.\n(v) बाजूच्या जांभळीच्या झाडीतून थेट पाण्यात कोणी उडी मारली\nवाघिणीच्या एका पिल्लानं बाजूच्या जांभळीच्या झाडीतून थेट पाण्यात उडी मारली.\nकंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.\n(i) ………………………………….. पिल्लांच्या सुरक्षेबद्दल भलतीच दक्ष असते. (सिंहीण, वाघीण, हरीण, कोल्हीण)\n(ii) ………………………………….. च्या भोवती जबरदस्त दंगाधोपा सुरू झाला. (आई, वाघीणी, पिल्लां, लेखका)\nकृती २ : आकलन कृती\n(i) वाघीण विश्रांती घेत होती, कारण …………………………………..\n(अ) पिल्लांचा जबरदस्त दंगाधोपा चालू होता\n(आ) रात्रभरच्या वाटचालीनं ती थकली होती.\n(इ) पिल्लांच्या सुरक्षिततेबद्दल दक्ष होती.\n(ई) तीनही पिल्लं पाण्यात उतरली होती.\nवाघीण विश्रांती घेत होती, कारण रात्रभरच्या वाटचालीनं ती थकली होती.\nघटनेनुसार वाक्यांचा क्रम लावा.\n(i) एका पिल्लानं बाजूच्या जांभळीच्या झाडीतून थेट पाण्यात उडी घेतली.\n(ii) अचानक पाण्यात धपकन’ काहीतरी पडल्याचा आवाज आला.\n(iii) लगेच त्याच्या पाठोपाठ उरलेली तीनही पिल्लं धपाधप पाण्यात उतरली.\n(iv) मी पाणवठ्याकडं पाहिलं आणि आश्चर्यानं थक्कच झालो.\n(i) अचानक पाण्यात धपकन’ काहीतरी पडल्याचा आवाज आला.\n(ii) मी पाणवठ्याकडे पाहिलं आणि आश्चर्यानं थक्कच झालो.\n(iii) एका पिल्लानं बाजूच्या जांभळीच्या झाडीतून थेड पाण्यात उडी घेतली होती.\n(iv) लगेच त्याच्या पाठोपाठ उरलेली तीनही पिल्लं धपाधप पाण्यात उतरली.\nचूक की बरोबर लिहा.\n(i) वाघीण रात्रीच पिल्लांना नाल्याकाठच्या जांभळीच्या दाट झुडपात लपवून शिकारीसाठी गेली होती.\n(ii) पिल्लांच्या उत्साहाला लेखक बघताच उधाण आलं होतं.\n‘भारताचा राष्ट्रीय पशू-वाघ’ याबद्दल तुम्हांला असलेली माहिती तुमच्या शब्दांत मांडा.\nवाघ हा जंगलात राहणारा मांसाहारी सस्तन पशू आहे. हा भूतान, नेपाळ, भारत, कोरिया, अफगाणिस्तान व इंडोनेशिया मध्ये जास्त संख्येने आढळतो. लाल, पिवळ्या पट्ट्यांचे याचे शरीर असून पायाकडचा भाग पांढरा असतो. त्याचे वैज्ञानिक नाव ‘पॅथेरा टिग्रिस’ आहे. संस्कृत मध्ये ‘व्याघ्र’ असे संबोधले जाते. दाट वनांत, दलदलीच्या भागात रहाणारा हा प्राणी आहे. सांबर, चित्ता, म्हैस, हरणे यांची तो झडप घालून शिकार करतो. वाघीण साडेतीन महिन्यानंतर साधारणत: दोन ते तीन पिल्लांना जन्म देते. ही पिल्ले शिकार करण्याची कला आपल्या आईकडून म्हणजे वाघिणीकडून शिकतात. साधारणपणे १९ वर्षांचे आयुर्मान यांना लाभलेले असते. असा हा ‘वाघ’ आपल्या भारताचा राष्ट्रीय पशू आहे.\nप्रश्न ४. खालील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा,\nकृती १ : आकलन कृती\nखालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.\n(i) वाघिण पिल्लांना कोठे घेऊन जात होती\nवाघिण पिल्लांना शिकारीकडे घेऊन जात होती.\n(ii) वाघिणीने पिल्लांना कोणता इशारा केला\nवाघिणीने पिल्लांना ‘ऑऽव’ आवाज करून मागे येण्याबद्दल इशारा केला.\nकंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.\n(i) आई वळून एखादया पिल्लाला ………………………………….. चाटत होती. (ममतेने, प्रेमाने, आपुलकीने, मायेने)\n(ii) वाघिणीनं ………………………………….. पार करून बांबूच्या गंजीत पाय ठेवला. (नाला, ओढा, नदी, ओहोळ)\n(iii) ………………………………….. मिनिटांत पिल्लांना घेऊन वाघीण जंगलात दिसेनाशी झाली. (चारच, पाचच, एकच, दोनच)\nकृती २ : आकलन कृती\nएका शब्दात चौकटी पूर्ण करा,\n(i) दोनच मिनिटांत वाघीण येथे गेली दिसेनाशी झाली.\n(ii) लेखकाच्या यात मोलाची भर पडली.\nपरिच्छेदात आलेल्या वन्यप्राण्यांची नावे लिहा.\nसांबर, रानगवा, नीलगाय, रानडुक्कर, वाघीण\nओघतक्ता योग्यक्रमाने पूर्ण करा.\nचूक की बरोबर लिहा.\n(i) वाघिणीनं नाला पार करून बांबूच्या गंजीत पाय ठेवला.\n(ii) लेखकांच्या व्याघ्रअनुभवात मोलाची भर घालणारा हा अनुभव नव्हता.\n(i) डायरी लिहिणे हा छंद प्रत्येकाने जोपासावा, या विषयावर तुमचे मत लिहा.\nडायरी म्हणजे दैनंदिनी. रोज आपण सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत कोणत्या ठळक गोष्टी करतो याची नोंद ठेवणे केव्हाही उपयुक्त. डायरी लिहिण्याने दिवसभराचा गोषवारा हाती येतो. चांगल्या वाईट गोष्टींची नोंद केली जाते. आजपर्यंत झालेल्या चुका सुधारण्यासाठी डायरीचा उपयोग होतो. चांगल्या गोष्टींच्या नोंदीने पुन्हापुन्हा त्या वाचताना मनाला समाधान वाटते, प्रेरणा मिळते. काही प्रेक्षणीय स्थळे बघितल्यास त्याचीपण नोंद करावी. त्यामुळे विपुल माहिती जमा करता येते. डायरीतील प्रत्येक पान म्हणजे त्या दिवसाचा आरसा असतो. स्थळे, प्रदर्शने, उद्घाटने, करावयाची कामे इ. नोंद आवश्यक असते. त्याची पडताळणी घेऊन आपल्याच कामावर आपण लक्ष ठेवू शकतो. कितीतरी उपयुक्त माहिती भावी पिढीसाठी ही मार्गदर्शक ठरते. स्वत:वर शिस्त, नियंत्रण व सच्चेपणा राखण्यासाठी डायरी लिहिण्याचा छंद प्रत्येकाने जोपासावा असे माझे मत आहे.\nजंगल डायरी पाठपरिचय‌ ‌\n‘जंगल‌ ‌डायरी’‌ ‌हा‌ ‌पाठ‌ ‌लेखक‌ ‌’अतुल‌ ‌धामनकर’‌ ‌यांनी‌ ‌लिहिला‌ ‌आहे.‌ ‌या‌ ‌पाठात‌ ‌ताडोबा‌ ‌अभयारण्यात‌ ‌सफर‌ ‌करताना‌ ‌आलेले‌ ‌अनुभव‌ ‌रोमहर्षक‌ ‌पद्धतीने‌ ‌मांडले‌ ‌आहेत.‌ ‌त्याचबरोबर‌ ‌वाघिणीमध्ये‌ ‌दडलेल्या‌ ‌’आईचे’‌ ‌रोमहर्षक‌ ‌वर्णन‌ ‌केलेले‌ ‌आहे.‌\nजंगल डायरी ‌शब्दार्थ‌ ‌\nकाटकी‌ ‌–‌ ‌वाळक्या‌ ‌काटक्या‌ ‌–‌ ‌(twings)‌ ‌\nआश्वासक‌ ‌–‌ ‌पाठींबा‌ ‌देणारा‌ ‌– (supportive)‌ ‌\nगुरगुरणे‌ ‌‌–‌ ‌वाघाचा‌ ‌आवाज‌ –‌ ‌(roaring)\nहातची‌ ‌संधी‌ ‌गमावणे‌ ‌–‌ ‌हातचा‌ ‌मोका‌ ‌घालवणे,‌\n‌सरसरून‌ ‌काटा‌ ‌येणे‌ ‌–‌ ‌घाबरणे.‌ ‌\nपारंगत‌ ‌असणे‌ ‌– तरबेज‌ ‌असणे.‌ ‌\nदंग‌ ‌होणे‌ ‌– मग्न‌ ‌होणे.‌ ‌\nउधाण‌ ‌येणे‌ ‌– उत्साह‌ ‌संचारणे.‌ ‌\nआश्चर्याने‌ ‌थक्क‌ ‌होणे‌ ‌–‌ ‌नवल‌ ‌वाटणे.\nजगणं कॅक्टसचं Question Answer (स्थूलवाचन)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida/the-czech-republic-advanced-to-the-semifinals-ssh-93-2518414/", "date_download": "2021-12-05T07:55:49Z", "digest": "sha1:434BDQF7H4J44YBJFKHZ3KMHNVI6PEVQ", "length": 14944, "nlines": 211, "source_domain": "www.loksatta.com", "title": "The Czech Republic advanced to the semifinals ssh 93 | डेन्मार्कची घोडदौड!", "raw_content": "रविवार, ५ डिसेंबर, २०२१\nपहिल्या सत्रात थॉमस डेलानी आणि कास्पेर डोलबर्ग यांनी साकारलेल्या गोलमुळे डेन्मार्कने शनिवारी युरो चषक फुटबॉल स्पर्धेत चेक प्रजासत्ताकचा २-१ असा पराभव केला.\nWritten By लोकसत्ता टीम\nचेक प्र��ासत्ताकला २-१ असे हरवत उपांत्य फेरीत आगेकूच\nपहिल्या सत्रात थॉमस डेलानी आणि कास्पेर डोलबर्ग यांनी साकारलेल्या गोलमुळे डेन्मार्कने शनिवारी युरो चषक फुटबॉल स्पर्धेत चेक प्रजासत्ताकचा २-१ असा पराभव केला. यासह डेन्मार्कने १९८४नंतर प्रथमच युरो चषकाची उपांत्य फेरी गाठली. डेन्मार्कचा हा चेक प्रजासत्ताकवरील तिसरा विजय ठरला.\nहृदयविकाराच्या झटक्यामुळे मैदानावर कोसळलेल्या ख्रिस्तियन एरिक्सन प्रकरणानंतर पेटून उठलेल्या डेन्मार्कने उपांत्यपूर्व फेरीतही दमदार कामगिरीची नोंद केली. उपउपांत्यपूर्व फेरीत वेल्सचा ४-० असा धुव्वा उडवल्यानंतर डेन्मार्कने चेक प्रजासत्ताकविरुद्ध पाचव्या मिनिटालाच आघाडी घेतली. थॉमस डेलानी याने चेंडूला हेडरद्वारे गोलजाळ्यात पोहोचवल्यामुळे डेन्मार्कच्या चाहत्यांच्या जल्लोषाला उधाण आले.\nपहिल्या सत्राच्या अखेरीस डेन्मार्कने कास्पेर डोलबर्गच्या गोलमुळे सामन्यात २-० अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. जोकिम माहले याच्या पासवर डोलबर्गने चेंडूला सहजपणे गोलजाळ्याची दिशा दाखवली. त्याने मारलेला फटका चेक प्रजासत्ताकचा गोलरक्षक टोमास वाकलिच यालाही अडवता आला नाही. डेन्मार्कने यंदाच्या युरो चषकात तब्बल ११ गोल झळकावण्याची करामत केली. कोणत्याही प्रतिष्ठेच्या स्पर्धेत त्यांची ही सर्वाधिक गोलसंख्या ठरली.\nदुसऱ्या सत्रात चेक प्रजासत्ताकने संघात दोन बदल केला. त्यानंतर त्यांच्या आक्रमणाला धार आली. जोरदार हल्ले चढवत असतानाच पॅट्रिक शिकला यंदाच्या युरो चषकात पाचवा गोल झळकावण्याची संधी मिळाली. ४९व्या मिनिटाला व्लादिमिर कौफालने दिलेल्या पासवर शिकने गोल लगावत चेक प्रजासत्ताकला सामन्यात पुनरागमन करून दिले. यासह शिकने यंदाच्या पर्वात सर्वाधिक पाच गोल करणाऱ्या पोर्तुगालच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोला गाठले. चेक प्रजासत्ताकने त्यानंतर बरोबरी साधण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. पण डेन्मार्कच्या बचावासमोर त्यांना बरोबरी साधता आली नाही.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nमराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट��विटरवरही वाचता येतील.\n“इंदिरा गांधींच्या काळात ‘नाही’ म्हणण्याची मुभा होती, पण आता काँग्रेसमध्ये…”, गुलाम नबी आझाद यांचा पक्षनेतृत्वावर निशाणा\n“प्रत्येक माणसाला बजावून एकच सांगायचं…लढ”, प्रसाद ओकची पोस्ट व्हायरल\nVideo : बुलढाण्यातील वस्तीत शिरला वाघ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण\nबाबा रामदेव यांच्याकडून जाणून घ्या, ‘या’ ४ योगासनांमुळे रक्तदाब कसा नियंत्रित होईल\nनागालँडमध्ये गोळीबारात १३ नागरिकांचा मृत्यू ; राहुल गांधींचा भारत सरकारला संतप्त सवाल, म्हणाले…\n“मी कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही, पण….;” कंगना रणौतचं उत्तर प्रदेश निवडणुकांबद्दल महत्वाचं विधान\nनीरज चोप्रा बनला चिमुकल्यांचा ‘भालाफेक प्रशिक्षक’; त्यावर पंतप्रधान मोदी म्हणाले, “हे पाहून…”\n५२ लाखांचा घोडा, ९ लाखांची मांजर; २०० कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी सुकेश चंद्रशेखरची जॅकलिनवर उधळपट्टी\nराजधानी दिल्लीत ओमायक्रॉनचा शिरकाव; देशात नव्या व्हेरिएंटने बाधित पाचवा रुग्ण सापडला\nओमायक्रॉनचा धोका अन् देशात महिन्याभरात २५ लाख लग्न; आरोग्य तज्ज्ञांनी दिला इशारा, म्हणाले…\n“Omicron मुळे जानेवारीत करोनाची तिसरी लाट येणार, पण…”; अभ्यासातून समोर आली दिलासादायक माहिती\nपहिल्या पत्नीवर फरहान अख्तरचे होते जीवापाड प्रेम, ‘या’ अभिनेत्याच्या भावामुळे मोडला १९ वर्षांचा संसार\nPHOTOS : IPL २०२२ पूर्वी मुंबई इंडियन्सनं संघाबाहेर केलेले २० क्रिकेटपटू; ‘हे’ दोघे आहेत मराठी\nPhotos : मुंबईत गेट वे ऑफ इंडियाजवळ जगातील सर्वात मोठा राष्ट्रध्वज, १४०० किलोच्या तिरंग्याचे खास फोटो\nIND vs NZ : शाब्बास रे पठ्ठ्या.. एजाजचा पराक्रम पाहून शरद पवारही झाले खूश; म्हणाले, ‘‘मुंबईत जन्मलेला आणि…”\nIND vs NZ 2nd TEST : लंचपर्यंत भारताकडे ४०५ धावांची आघाडी\nसारा तेंडुलकर कोणासोबत गेली होती ‘डेट नाईट’वर इन्स्टाग्रामवर झाला खुलासा; पाहा फोटो\nIND vs NZ : दांड्या उडाल्या अन्… अश्विननं पुन्हा सोशल मीडियावर उठवलं रान; VIDEO पाहून व्हाल हैराण\nVIDEO : व्वा कॅप्टन.. न्यूझीलंडच्या ड्रेसिंग रूममध्ये गेला विराट कोहली अन् जिंकली सर्वांची मनं न्यूझीलंडच्या ड्रेसिंग रूममध्ये गेला विराट कोहली अन् जिंकली सर्वांची मनं\nभारत-न्यूझीलंड दुसरी कसोटी : बळीदशक एजाझचे वर्चस्व भारताचे न्यूझीलंडच्या फिरकीपटूचा ऐतिहासिक पराक्रम", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/photos/sports-gallery/2640240/players-scoring-centuries-in-the-t20-world-cup-rmt-84/", "date_download": "2021-12-05T08:08:45Z", "digest": "sha1:TIERCEDYRPYBSEMUBHOM4GNOIW5TC53K", "length": 13373, "nlines": 230, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Players scoring centuries in the T20 World Cup | T20 वर्ल्डकपमध्ये शतक झळकावणारे खेळाडू; 'या' खेळाडूने दोन वेळा साधली किमया", "raw_content": "रविवार, ५ डिसेंबर, २०२१\nT20 वर्ल्डकपमध्ये शतक झळकावणारे खेळाडू; 'या' खेळाडूने दोन वेळा साधली किमया\nT20 वर्ल्डकपमध्ये शतक झळकावणारे खेळाडू; ‘या’ खेळाडूने दोन वेळा साधली किमया\nटी २० विश्वचषकात आतापर्यंत ७ जणांनी शतकी खेळी केली आहे. यात बांगलादेशच्या खेळाडूचाही समावेश आहे.\nख्रिस गेलने टी २० विश्वचषकात दोन वेळा शतक झळकावलं आहे. २००७ आणि २०१६ च्या वर्ल्डकपमध्ये त्याने ही किमया साधली आहे. २००७ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५७ चेंडूत ११७ धावांची खेळी केली होती. यात ७ चौकार आमि १० षटकारांचा समावेश आहे. त्यानंतर २०१६ मध्ये इंग्लंडविरुद्ध शतकी खेळी केली होती. ४८ चेंडूत नाबाद १०० धावा केल्या होत्या. यात ५ चौकार आणि ११ षटकारांचा समावेश आहे. (फोटो- Reuters)\nटी २० विश्वचषकात शतक झळकवणारा सुरेश रैना एकमेव खेळाडू आहे. २०१० च्या विश्वचषकात रैनाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ६० चेंडूत १०१ धावा केल्या आहेत. या खेळीत ९ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश आहे( फोटो- AP)\nश्रीलंकेच्या महेला जयवर्धने २०१० मध्ये झिम्बाब्वे विरुद्ध ६४ चेंडूत १०० धावांची खेळी केली होती. या खेळीत १० चौकार आणि ४ षटकारांचा समावेश आहे. (फोटो- Indian Express)\nन्यूझीलंडच्या ब्रेंडन मॅक्कुल्लुमने बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात १२३ धावांची वादळी खेळी केली होती. २०१२ च्या विश्वचषकात ५८ चेंडूत १२३ धावा केल्या आहेत. यात ११ चौकार आणि ७ षटकारांचा समावेश आहे. ( फोटो- AP)\nइंग्लंडच्या एलेक्स हेल्सने २०१४ साली श्रीलंकेविरुद्ध ११६ धावांची नाबाद खेळी होती. या खेळीत ११ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश आहे. ( फोटो- AP)\nपाकिस्तानच्या अहमद शेहजादने २०१४ या वर्षात बांगलादेशविरुद्ध नाबाद १११ धावांची वादळी खेळी केली होती. या खेळीत १० चौकार आणि ५ षटकारांचा समावेश आहे. ( फोटो- AP)\nबांगलादेशच्या तमीम इक्बालने ओमान विरुद्ध खेळताना शतक झळकावलं आहे. २०१६ सालच्या विश्वचषकात ६३ चेंडूत नाबाद १०३ धावा केल्या होत्या. या खेळीत १० चौकार आणि ५ षटकारांचा समावेश आहे. (फोटो- Reuters)\n’ शुबम��� गिलनं चौकार ठोकताच वानखेडेवर प्रेक्षकांनी दिल्या घोषणा; VIDEO व्हायरल\nकाँग्रेस नेत्याने युपीच्या उपमुख्यमंत्र्यांना ‘त्या’ वक्तव्यावरून सुनावले; म्हणाले, “लुंगी घालणारी प्रत्येक व्यक्ती….”\n“इंदिरा गांधींच्या काळात ‘नाही’ म्हणण्याची मुभा होती, पण आता काँग्रेसमध्ये…”, गुलाम नबी आझाद यांचा पक्षनेतृत्वावर निशाणा\n“प्रत्येक माणसाला बजावून एकच सांगायचं…लढ”, प्रसाद ओकची पोस्ट व्हायरल\nVideo : बुलढाण्यातील वस्तीत शिरला वाघ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण\nबाबा रामदेव यांच्याकडून जाणून घ्या, ‘या’ ४ योगासनांमुळे रक्तदाब कसा नियंत्रित होईल\nनागालँडमध्ये गोळीबारात १३ नागरिकांचा मृत्यू ; राहुल गांधींचा भारत सरकारला संतप्त सवाल, म्हणाले…\n“मी कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही, पण….;” कंगना रणौतचं उत्तर प्रदेश निवडणुकांबद्दल महत्वाचं विधान\nनीरज चोप्रा बनला चिमुकल्यांचा ‘भालाफेक प्रशिक्षक’; त्यावर पंतप्रधान मोदी म्हणाले, “हे पाहून…”\n५२ लाखांचा घोडा, ९ लाखांची मांजर; २०० कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी सुकेश चंद्रशेखरची जॅकलिनवर उधळपट्टी\nराजधानी दिल्लीत ओमायक्रॉनचा शिरकाव; देशात नव्या व्हेरिएंटने बाधित पाचवा रुग्ण सापडला\nपहिल्या पत्नीवर फरहान अख्तरचे होते जीवापाड प्रेम, ‘या’ अभिनेत्याच्या भावामुळे मोडला १९ वर्षांचा संसार\nPHOTOS : IPL २०२२ पूर्वी मुंबई इंडियन्सनं संघाबाहेर केलेले २० क्रिकेटपटू; ‘हे’ दोघे आहेत मराठी\nPhotos : मुंबईत गेट वे ऑफ इंडियाजवळ जगातील सर्वात मोठा राष्ट्रध्वज, १४०० किलोच्या तिरंग्याचे खास फोटो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/80558", "date_download": "2021-12-05T07:46:29Z", "digest": "sha1:AJBV2VCIQBPU3IFR5FNDXIKTF5AZNE72", "length": 28157, "nlines": 232, "source_domain": "www.maayboli.com", "title": "हृता | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /हृता\nआज मला तोच दिवस आठवतोयं ज्यादिवशी तुला , तुझी आई व मी पहिल्यांदा 'देवी अहिल्याबाई होळकर' अनाथाश्रमात पहायला आलो होतो. तीन साडे तीन वर्षांची असशील, भेदरलेल्या डोळ्यांनी इकडेतिकडे बघत लाईनमधे एका ताईचा हात धरून टुकूटुकू बघत होतीस. तुझ्या आईला एक मिनिटही लागला नाही ओळखायला. तिने सरळ मिठीच मारली तुला. तुला बघताक्षणी तुझ्या प्रतिक्षेत काढलेली प्रदीर्घ वर्षे कुठे गळून पडली काय माहिती , काही आठवेनासं झालं. आईने व मी मिळून केलेले सगळे पेपरवर्क देऊन उरलेल्या औपचारिकता पूर्ण केल्या. आता दोन आठवडे ट्रान्झिशन मधे तुला घेऊन सगळे शहर फिरत तुझे तीन वर्षातले सगळे कौतुक करत फिरत होतो. नाही म्हणायला धाकधूकही होतच होती, तुला फक्त गुजराती यायचं तेही भीत भीत काहीसं अस्पष्ट बोलायचीस. छोटा शब्दकोश ताबडतोब घेऊन टाकला. पण तिथल्या संचालिका मालतीताईंच्या मते दत्तक मुलांपेक्षा आईवडील जास्त घाबरतात. त्यांच्यामते सगळ्यात अशक्त आणि किरकिरे मूल तू होतीस. आता तू थोडीच विश्वास ठेवणारेस, फार फोटोही नाहीत दाखवायला. तिथे तुला सगळे मिनी म्हणायचे , आईला ते नावच वाटले नाही म्हणून तिने 'हृता' निवडले, निवडले काय तिच्यामते तू 'हृता'च होतीच. ईश्वराने दिलेली भेट जी फक्त आमचीच होणार होती. मलाही हे नाव फार आवडले, तू त्याहीपेक्षा जास्त आवडलीस. बोलक्या डोळ्यांनी मला डोळ्यांची भाषा शिकवायला लागलीस. काही आवडलं की डोळे मोठे करायचीस, नाही आवडलं की संशयी नजरेने डोळ्यांच्या कडा दुमडून घ्यायचीस. शेवटी सगळे सोपस्कार पार पाडून , तुला आमचीच करून आपण न्यु यॉर्कला येणाऱ्या विमानात बसलो. थकव्यामुळे तू झोपूनच होतीस आम्ही मात्र नवमातापिता असल्याने आळीपाळीने जणू पहाराच देत होतो.\nतू इथे आलीस , तुझ्या घरी... तो दिवस होता बावीस सप्टेंबर, शिशिर ऋतूचा पहिला दिवस. ते पहिले दोन तीन महिने तू अजिबात हट्ट करायची नाहीस, तुला आणलेल्या खेळण्यांशी खेळत काही तरी गुणगुणत असायचीस. मला वाटलं आपली लेक अगदी गुणाची आहे , पण कसंच काय जेव्हा आम्ही तुझे हक्काचे आईबाबा आहोत हे तुला लक्षात आलं, तू बालहट्ट सुरू केलेस. खरं सांगु जेव्हा आम्ही तुझे हक्काचे आईबाबा आहोत हे तुला लक्षात आलं, तू बालहट्ट सुरू केलेस. खरं सांगु जीव भांड्यात पडला , तोपर्यंत काही तरी चुकतयं वाटायचे. हळूहळू तुला थोडं मराठी थोडं, इंग्रजी आलं आणि आपला तिघांचा कौटुंबिक संवाद सुरू झाला. दुसऱ्या मुलांना बघून तू पहिल्यांदा मला\" Dad, let's go swing\" म्हणालीस, तेव्हा मी आईला अभिमानाने सांगायला गेलो तर ती चिडवत म्हणाली, \"मला 'मॉम कँडी दे' ऐकून पंधरा दिवस झालेत, तू हरलास.\" तुझी आई पण तुझीच आई आहे, हृते जीव भांड्यात पडला , तोपर्यंत काही तरी चुकतयं वाटायचे. हळूहळू तुला थोडं मराठी थोडं, इंग्रजी आलं आणि आपला तिघांचा कौटुंबिक संवाद सुरू झाला. दुसऱ्या मुलांना बघून तू पहिल्यांदा मला\" Dad, let's go swing\" म्हणालीस, तेव्हा मी आईला अभिमानाने सांगायला गेलो तर ती चिडवत म्हणाली, \"मला 'मॉम कँडी दे' ऐकून पंधरा दिवस झालेत, तू हरलास.\" तुझी आई पण तुझीच आई आहे, हृते तुझं हे मतवादी आणि हटवादी असणं व स्वतःला पटल्याशिवाय एखादी गोष्ट न करनं हे गुण अगदी तंतोतंत तिच्यातून आले आहेत.\nशाळेत जाऊन नवीन मित्रमैत्रिणी गोळा करायचा केवढा तो छंद तुझा, पुन्हा जिच्याशी जास्त मेतकूट तिच्या छंदांचा छंद. कधी सोंगट्या गोळा केल्या कधी तू आणि आईने रंगीत दगडं गोळा केले, कधी बाटल्यांची झाकणं गोळा केली , अजूनही असेल एखादे सोफ्याच्या वळकटीत. तू रूळलीस आणि आम्हालाही रूळवलंस एकदा तर लांब केसांच्या राजकन्येवरचा सिनेमा बघून केस वाढवायचे ठरवले , रोज चिंचेच्या बोटकांएवढ्या वेण्या घालून शाळेत जायचीस, सकाळी बस पकडायची घाई , माझा टर्न असला की मी घातलेल्या वेण्या तुला पटायच्या नाहीत परत आल्यावर दोन गोट्यांएवढे बुचडे दिसायचे. एकदा तू आणि मी एका दुकानात हिंडत असताना एका लांबकेसांच्या मुलीला बघून मी तिच्या आईलाही बोलून आलो,तिने सुचवलेले तेल शाम्पू काही बाही घेऊन आलो तर दोनच दिवसात आईच्या मागे लागून मासिकात बघितलेली पिक्सी का काय कट करून आलीस. वर मलाच म्हणालीस \"बाबुडी , तुझेही केस गळतातच नं, तूच लाव आता ते तेल आणि शाम्पू एकदा तर लांब केसांच्या राजकन्येवरचा सिनेमा बघून केस वाढवायचे ठरवले , रोज चिंचेच्या बोटकांएवढ्या वेण्या घालून शाळेत जायचीस, सकाळी बस पकडायची घाई , माझा टर्न असला की मी घातलेल्या वेण्या तुला पटायच्या नाहीत परत आल्यावर दोन गोट्यांएवढे बुचडे दिसायचे. एकदा तू आणि मी एका दुकानात हिंडत असताना एका लांबकेसांच्या मुलीला बघून मी तिच्या आईलाही बोलून आलो,तिने सुचवलेले तेल शाम्पू काही बाही घेऊन आलो तर दोनच दिवसात आईच्या मागे लागून मासिकात बघितलेली पिक्सी का काय कट करून आलीस. वर मलाच म्हणालीस \"बाबुडी , तुझेही केस गळतातच नं, तूच लाव आता ते तेल आणि शाम्पू\" असंच वर्षभर एकॉनॉमिक्स ध्यास घेऊन अचानक ग्राफिक डिझायनिंग मधे जायचे ठरवून मोकळी झालीस, अर्थात मेहनत करायचीस व परिणाम भोगायची तयारीही दाखवाचीस म्हणून खूप वाद व्हावेत असं काही घडलंच नाही.\nआईचा व्यवसाय वाढायला लागला तसे मी माझ्या कामाचे तास कमी केले , तुझ्या टीनेज वयात तुझ्यासाठी वेळ द्यायचा असं आम्ही दोघांनी ठरवलं होतं. ते तुझं रनिंग , track practices साठी होणारी पळापळ म्हणजे तू तर धावायचीस, पण पळवायचीस आम्हाला बघता बघता उत्तम मार्क घेऊन कॉलेजला निघूनही गेलीस, स्वतःचे सगळे स्वतः करायचा तुझा कल होताच ,आता तर पंखातही बळ यायला लागलं होतं. मगं बऱ्याच ठिकाणी स्वयंसेवक होऊन दर शनिवारी, रविवारी फॉस्टर केअरला जायचीस. आईला वाटायचं तू स्वतःचं कनेक्शन शोधतेयंस , कदाचित तू भारतात जाऊन खरे आईवडीलही शोधशील. मला काही तसे वाटले नाही पण या वयात काय सांगता येते असे तिने म्हटल्यावर माझ्याकडे काही उत्तर नसायचं. नवीन जॉब लागल्यावर तू हे वेळेअभावी बंद करशील वाटलं होतं.दर शनिवारी धावतपळत फोन करायचीस ते तेवढं एक समाधान. एकेदिवशी बुधवारी तुझा फोन आला तर आम्ही घाबरलो चक्क बघता बघता उत्तम मार्क घेऊन कॉलेजला निघूनही गेलीस, स्वतःचे सगळे स्वतः करायचा तुझा कल होताच ,आता तर पंखातही बळ यायला लागलं होतं. मगं बऱ्याच ठिकाणी स्वयंसेवक होऊन दर शनिवारी, रविवारी फॉस्टर केअरला जायचीस. आईला वाटायचं तू स्वतःचं कनेक्शन शोधतेयंस , कदाचित तू भारतात जाऊन खरे आईवडीलही शोधशील. मला काही तसे वाटले नाही पण या वयात काय सांगता येते असे तिने म्हटल्यावर माझ्याकडे काही उत्तर नसायचं. नवीन जॉब लागल्यावर तू हे वेळेअभावी बंद करशील वाटलं होतं.दर शनिवारी धावतपळत फोन करायचीस ते तेवढं एक समाधान. एकेदिवशी बुधवारी तुझा फोन आला तर आम्ही घाबरलो चक्क तेव्हा तू अपघातात गेलेल्या एका स्त्रीबद्दल आम्हाला सांगितले, किती दुर्दैवी खरंच. तिची मुलगी अशीच दोन अडीच वर्षाची तुमच्या फॉस्टर मधे आली आहे हे सांगताना तुझा आवाज थरथरत होता. तुला आईने समजावून कसेबसे शांत केले. काही प्रश्नांची उत्तरं नसतात आपल्यापाशी शोधावी लागतात, नाही तर आहे त्यालाच आयुष्य समजून पुढे जावे लागते.\nरोजच फोन करायला लागलीस मगं, एवढी हळवी तू कधी झाली नव्हतीस. एकेदिवशी सरळ त्या अनाथ मुलीला दत्तक घेण्याचा विचार तू बोलून दाखवलास, त्या संस्थेत इतकी वर्षे स्वयंसेवक म्हणून काम केल्याने व आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याने ती लोकं तुला प्राधान्य देणार होती. आईला हे अजिबात पटले नाही कारण तू एकटी हे मूल कसे वाढवणार तेही वेगळ्या वंशाचं , तुझ्या भावी आयुष्यात याने अडचणी येतील , तुझे लग्न कसे होणार , ना ना चिंता तिला भेडसावत होत्या. शिवाय तुझ्या आईचे शरीर मायटोकॉन्ड्रिअल डिसॉर्डरमुळे गर्भधारणेसाठी सक्षम नव्हते, पण तुला असा कसलाही त्रास नव्हता मगं हे पाऊल तू का उचलावेस हे तिला स्त्री म्हणून लक्षात येत नव्हते. मलाही तिचं म्हणणं पटत होतं तरी तुझंही चूक वाटत नव्हतं. पण तुझी तळमळ इतकी खरी होती नं हृते की नाही म्हणायला जीवावर आलं गं तू आम्हाला पटवून देत होतीस, दर शनिवार- रविवार त्या मुलीसोबत तिची आई बनण्याचा प्रयत्न करत होतीस. किती धावपळ झाली तुझी, शेवटी तुझे समर्पण बघून मी व आईने तुझ्या निर्णयात साथ द्यायची ठरवली. कारण तुझ्या मते सर्व प्रकारची कुटुंबं असतात, लग्न जेव्हा होईल तेव्हा होईल मुल आधी असले तरी काय हरकत आहे. तीच आणि तशीच क्रमिकता असली पाहिजे असे थोडीच आहे, प्रेमाने माणूस समृध्द होतो, समाजातील नियमांनी नाही. कधीकधी आयुष्य असे प्रश्न निर्माण करते की उत्तर बाहेर शोधण्यापेक्षा आपणच उत्तर होऊन जायचे. हे ऐकून खरोखरच जाणवलं की हे तुझे पॅशन नाही तर कॉलिंग होते. तुझ्यामुळे आमच्या आयुष्याचे रंगहीन इंद्रधनू चैतन्याच्या विविध रंगांनी उजळून निघाले. आता तशाच चैतन्याचा झरा तुलाही हवा आहे, यात त्या अनाथमुलीबद्दल असलेल्या सहानुभुती ऐवजी तुझी आई होण्याची इच्छा व समर्पण अधिक दिसले आणि पुन्हा तूच आम्हाला तुझ्या नवीन जबाबदारीच्या जाणीवेत, नव्या जीवनपद्धतीत व नव्या विचारसरणीत रूळवलेस.\nआज तू पहिल्यांदा तुझ्या लेकीला , आमच्या नातीला 'ऑटमला' घेऊन येणारेस. मी तर रोजचाच पण चमचमीत स्वयंपाक करून ठेवलाय, तुझ्या आवडीची बासुंदी केलीये पण ऑटमला भारतीय जेवण आवडेल नं आवडेल म्हणून आईनेही नवीन प्रकारचा पास्ता केलाय. आता ऑटमने पास्ताच खाल्ला तर आई पुन्हा एकदा जिंकणार आणि तुम्ही दोघीही जेवलात की मी तृप्त होणार. हा चैतन्याचा सोहळा आहे, सोहळ्यात आपली माणसं लागतातच गं , योगायोग बघ, तूही ऑटमच्या पहिल्या दिवशी इथे तुझ्या घरी आलीस, नव्या ऋतुला घेऊन ... आयुष्याचा ऋतू, रंगांचा ऋतू, नव्या बदलाचा व सृजनाच्या सोहळ्याचा ऋतू \nप्रताधिकारमुक्त चित्र #साभार शटरस्टॉक\nस्पंदन दिवाळी अंक २०२१ पूर्वप्रसिद्ध\nशब्दांकन नेहमीप्रमाणेच प्रभावी. खूप खूप छान.\nछोटीशी वाटली फक्त, लवकर संपवल्यासारखी.\nएक वर्तुळ पूर्ण झालं.\nएक वर्तुळ पूर्ण झालं. हृदयस्पर्शी ..\nसुंदर प्रवाही गोष��ट. खूप\nसुंदर प्रवाही गोष्ट. खूप आवडली.\nसुंदर प्रवाही गोष्ट. खूप\nसुंदर प्रवाही गोष्ट. खूप आवडली.\nहृदयस्पर्शी. आई वडिलांचे चांगले संस्कार(तीचे जन्मदाते नसून सुद्धा) मुलीत उतरले आणि एक अनाथ जीव सनाथ झाला.\nखूप गोड आहे कथा... आवडलीच.\nखूप गोड आहे कथा... आवडलीच.\nशब्दांकन नेहमीप्रमाणेच प्रभावी-प्रवाही >>>>+१\n'चैतन्याचा झरा-चैतन्याचा सोहळा' खूप आवडला आणि पुन्हा एकवार हे 'वेगळ्या पातळी'वरुन आलेलं लिखाण आहे याची जाणिव झाली.तशी ती प्रत्येक वेळी होतेच. keep it up.\nजेव्हा आम्ही तुझे हक्काचे आईबाबा आहोत हे तुला लक्षात आलं, तू बालहट्ट सुरू केलेस. खरं सांगु जीव भांड्यात पडला , तोपर्यंत काही तरी चुकतयं वाटायचे.>> सुंदर.\nशब्दांकन नेहमीप्रमाणेच प्रभावी.. आवडलं हे +१\nफोटोही कसला गोड आहे \nगौरी देशपांडेंची 'कलिंगड' म्हणून कथा आहे, ती आठवली या निमित्ताने.\nअस्मिता, काय छान लिहिलं आहेस\nअस्मिता, काय छान लिहिलं आहेस ग. डोळ्यात पाणी आल. खरंच ह्या नव्या जनरेशनची मुलं असा विचार नक्कीच करू शकतील. हि अशी कोणी हृता असेल तर तिला आणि तिच्या कुटुंबाला भेटायला मला खुप आवडेल.\nअस्मिता, फार छान लिहिले आहे.\nअस्मिता, फार छान लिहिले आहे. अगदी पाणी आले डोळ्यात.\nआई वडिलाच्या मनाची घालमेल नेमक्या शब्दात मांडले आहेस\nकाय लिहिलयस ग अस्मिता..सुरेख\nकाय लिहिलयस ग अस्मिता..सुरेख ..\nकथा आवडली. फील गुड कथा.\nकथा आवडली. फील गुड कथा.\nफार सुन्दर, हृद्यस्पर्शी कथा\nफार सुन्दर, हृद्यस्पर्शी कथा\nतिकडे दिवाळी अंकात आधीच वाचल्याने इकडे प्रतिसाद द्यायला उशिरच झाला.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/ajit-pawars-trial-of-electric-rickshaw-in-baramati-mhss-597963.html", "date_download": "2021-12-05T07:25:16Z", "digest": "sha1:TB6FXCCIKHUIX76PHMAJLCQHHIQFTAKO", "length": 6981, "nlines": 85, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "फडणवीस म्हणाले हे तीन चाकी सरकार अन् अजितदादांनी रिक्षा चालवून दाखवला, VIDEO – News18 लोकमत", "raw_content": "\nफडणवीस म्हणाले हे तीन चाकी सरकार अन् अजितदादांनी रिक्षा चालवून दाखवला, VIDEO\nफडणवीस म्हणाले हे तीन चाकी सरकार अन् अजितदादांनी रिक्षा चालवून दाखवला, VIDEO\nबारा���तीमध्ये आज अजित पवार यांनी चक्क एक रिक्षा स्वत: चालवून उपस्थितींना आश्चर्याचा धक्का दिला.\nबारामतीमध्ये आज अजित पवार यांनी चक्क एक रिक्षा स्वत: चालवून उपस्थितींना आश्चर्याचा धक्का दिला.\nबारामती, 28 ऑगस्ट : काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे महाविकास आघाडी सरकार (mva government) हे तीन चाकी रिक्षाचे सरकार आहे, अशी टीका भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) नेहमी करत असतात. त्यामुळे काय की, आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फडणवीसांची टीका मनावर घेत थेट तीन चाकी रिक्षाच (electric rickshaw) चालवली. (Ajit Pawars trial of electric rickshaw) त्याचं झालं असं की, बारामतीमध्ये आज अजित पवार यांनी चक्क एक रिक्षा स्वत: चालवून उपस्थितींना आश्चर्याचा धक्का दिला. बारामतीच्या पियाजिओ कंपनीने इलेक्ट्रीक रिक्षा तयार केली आहे. आज अजित पवार यांनी पियाजिओ कंपनीला भेटी दिली. या भेटीच्या वेळी अजितदादांनी इलेक्ट्रीक रिक्षाची चक्कर मारली.\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली ईलेक्ट्रीक रिक्षाची ट्रायल pic.twitter.com/uLdrhWg3To\nउपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामतीत दौऱ्यावर आहेत. भल्या पहाटेपासून त्यांच्या कामांचा झंझावात सुरू आहे. एका कंपनीच्या कार्यक्रमादरम्यान पियाजिओ कंपनीने तयार केलेल्या इलेक्ट्रिक रिक्षाची त्यांनी बारकाव्याने पाहणी केली. बलात्कार प्रकरणातील संशयिताचं टोकाचं पाऊल; साताऱ्यातील बालसुधारगृहात संपवलं जीवन बाजारात इलेक्ट्रीक कार, दुचाकी आल्या आहेत. पण आता रिक्षा सुद्धा इलेक्ट्रीक आली आहे. अजित पवारांनी या रिक्षाची पाहणी केली आहे. त्यांनी या रिक्षाबद्दल अधिक माहिती जाणून घेतली. त्यानंतर रिक्षा चालू केली आणि मस्त पैकी एक फेरफटका मारून आले. इलेक्ट्रिक रिक्षाची त्यांनी स्वतःहा चालवत चक्क सफर करत ट्रायल घेतली. अजित पवार हे कोणती गोष्ट टिकावू व व्यवस्थित निटनेटकी आहे का याची स्वतः खात्री करून घेतात याची आज पुन्हा प्रचिती आली. अजित पवारांच्या या रिक्षा ट्रायलमुळे उपस्थित सर्वच अवाक झाले.\nफडणवीस म्हणाले हे तीन चाकी सरकार अन् अजितदादांनी रिक्षा चालवून दाखवला, VIDEO\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/desh/kerala-chief-minister-p-vijayan-infected-corona-virus-12274", "date_download": "2021-12-05T08:20:02Z", "digest": "sha1:3UDPS6JVA2WIGLLFBUD4HWZ4CM6WHKOY", "length": 5662, "nlines": 50, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांना कोरोना विषाणूची लागण", "raw_content": "\nकेरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांना कोरोना विषाणूची लागण\nदेशात कोरोनाचा संसर्ग खूप वेगाने पसरत आहे. त्यातच आता केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांना देखील कोरोना विषाणूची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे. पी. विजयन यांनी 3 मार्चला कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता. पी. विजयन यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून स्वतःला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली. याशिवाय पी. विजयन यांनी सोशल मीडियावरील आपल्या ट्विट मध्ये आपला कोरोना अहवाल सकारात्मक आला असल्याचे नमूद करत, कोझिकोड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार केले जात असल्याचे म्हटले आहे.\nरोहतकमध्ये बर्निंग ट्रेनचा थरार; तीन बोग्या जळून खाक\nयाशिवाय, मुख्यमंत्री पी. विजयन यांनी आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी सेल्फ ऑब्जर्वेशनमध्येच रहात, कोरोनाची चाचणी देखील करून घ्यावी असे आवाहन ट्विट मधून केले आहे. केरळ मधील विधानसभा निवडणुकीच्या वेळी आणि नेमके मतदानाच्या दिवशीच मुख्यमंत्री पी. विजयन यांची मुलगी वीणा विजयन यांनाही संसर्ग झाला असल्याचे समोर आले होते. तर, केरळमध्ये गेल्या 24 तासांत कोरोना संसर्गाची 4,353 नवीन प्रकरणे झाली आहेत.\nयापूर्वी, भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरला सुद्धा कोरोनाचा संसर्ग झाला होता. यानंतर त्याला हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आज सचिन तेंडुलकरला हॉस्पिटल मधून डिसचार्ज देण्यात आला आहे. सचिनचा कोरोना अहवाल 27 मार्च रोजी सकारात्मक आला होता. तसेच कॉंग्रेसचे सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांचे पती रॉबर्ट वड्रा यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे आढळले होते. यानंतर प्रियांका गांधी यांनी स्वतःला देखील क्वारंटाईन केले होते. याशिवाय, अभिनेता अक्षय कुमारने देखील स्वत:ला कोरोनाची लागण झाल्याची माहिती सोशल मीडियावरून दिली होती.\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dailykesari.com/2021/10/07/kesari-editorial-readers-write-a-letter-5/", "date_download": "2021-12-05T07:38:11Z", "digest": "sha1:AR7MO2NEIQPMTLWO52BYK6ZHBGDX4EAM", "length": 16375, "nlines": 171, "source_domain": "www.dailykesari.com", "title": "वाचक लिहितात - Kesari", "raw_content": "\nघर व्यासपीठ वाचक लिहितात\nडिजिटल आरोग्य सेवेचा उपक्रम\nदेशभरातील आरोग्यसेवा डिजिटल करण्याच्या उद्देशाने महत्त्वाकांक्षी आणि लोकोपयोगी अशी डिजिटल हेल्थ मिशन ही योजना राबविली जाणार आहे. प्रत्येक नागरिकाच्या आरोग्यासंबंधी माहिती डिजिटल स्वरूपात एका कार्डामध्ये नोंदविली जाईल. जिचा उपयोग देशभरातील डॉक्टर्स कार्डावरून तात्काळ जाणून घेत औषधोपचारांची मात्रा, औषधे यांची निश्चिती करून रुग्ण नागरिकांचे आजार बरा करू शकतील. डॉक्टरांची यादी/माहितीदेखील एका अ‍ॅपवर उपलब्ध करून दिली जाणार आहे. एकंदरीत योजना स्वागतार्ह अशीच आहे. भारतात आरोग्य सेवा राबविणे कठीण नसली, तरी सहज शक्य नाही. त्याकरिता तीस साथ देणार्‍या पूरक सेवांचा देखील त्याच प्रमाणात विस्तार केला जाणे आवश्यक आहे. कोरोना काळात आपल्या देशात आरोग्य सेवा कोठल्या स्तरावर आहे याचा अंदाज आला आहे. त्यातील गरजेच्या सुधारणांची अंमलबजावणी करणे आवश्यक ठरणार आहे. उत्तम दर्जाचे वैद्यकीय शिक्षण, चांगल्या व स्वच्छ वातावरण असणारी रुग्णालये, उत्तम गुणवत्ता असणारी औषधे यांची उपलब्धता फक्त निवडक शहरांपुरती मर्यादित न राहता तिचा प्रसार निम-शहरी, ग्रामीण, तसेच आदिवासी व दुर्गम भागापर्यंत पोहोचली जावी. याकरिता प्रथम सध्याच्या सेवांचा दर्जा, अत्याधुनिक, तसेच अधिक सक्षम करणे जरुरीचे आहे. आरोग्य कर्मचारी यांचे गुणोत्तर अपेक्षेपेक्षा फार कमी आहे. त्यावरून इथे उपलब्ध असलेल्या वैद्यकीय सेवांचा अंदाज बांधता येतो.\nसध्या सामान्य जनतेचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाख असेल, तर त्याला प्राप्तिकर भरावा लागत नाही, तसे जे नागरिक 80 वर्षांपुढील आहेत त्यांचे वार्षिक उत्पन्न 4.50 लाख रुपये असेल, तर त्यांनाही प्राप्तिकर भरावा लागत नाही. ही बाब बरेच वर्ष चालू असून, त्यात वाढ होण्याची नितांत गरज आहे. सध्या पंतप्रधान निरनिराळ्या योजना, सवलती इं.च्या बाबी ‘मन की बात’ यातून जाहीर करत आहेत. सध्याची परिस्थिती पाहाता हे उत्पन्न माफीची सामान्य जनतेला रु. 4 लाखापर्यंत व 80 वर्षांवरील नागरिकांना उत्पन्न माफी रु. 6.90 लाख करावयास पाहिजे. पूर्वी याबाबत केंद्र सरकारचे अर्थखाते खात्यास कळविले आहे. केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन सामान्य जनतेच्या हितासाठी नवीन योजना जाहीर करीत असून त्याच�� अंमलबजावणी होत आहे. आता पुढील वर्षासाठी अर्थमंत्र्यांची अंदाजपत्रकाची तयारी चालू आहे, तरी याचा आवश्यक विचार पंतप्रधान मोदींनी व अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी करून सन 21-22चे उत्पन्नाचेसाठी वरील दिलेली सवलत द्यावी.\nकाल परवा महाराष्ट्रातील एका छोट्या गावात सावित्री फुले विद्यापीठाचे पदवी परीक्षाचे गुणपत्रिकाप्रमाणे सर्टिफिकेट बनविणार्‍या टोळीचा पर्दाफाश केला. त्याआधी रु. 100, रु. 500 चे बनावट नोटा बनविण्याचा कारखाना नाशिक शहरात मिळाला. बनावट मद्य, दूध, औषधे हीसुद्धा जादा पैसे मिळविण्याचे लालसेने होत असून, बनावट सह्या करून त्याचे वितरण होत आहे. कार्यालयातही बनावट अधिकारी बनून सही करून वर्षानुवर्षे पगार पेन्शन घेतले जात आहे. बनावट प्राप्तिकर अधिकारी बनून पैसे कमविण्याचे रॅकेट चालू आहे. औषधापासून खाण्याचे सर्व पदार्थांची निर्मिती कशी केली जाते याचे दूरदर्शनवर चित्रण दाखविले जात आहे. भ्रष्टाचार करूनच पैसा कमविण्याकडे सध्या कल झालेला दिसून येतो. यासाठी सरकारी यंत्रणांनी सशक्त बनून काम करणे जरुरीचे आहे. सध्याचे कायदे व यंत्रणा कुचकामी झाल्याचे दिसत आहे.\nपंजाबमधील काँग्रेसमधील नेतृत्व बदलाचे नाट्य सर्व देशाने पाहिले. काँग्रेसमधील अंतर्गत कलह यातून दिसून आलाच; पण त्याचे परिणाम आणि संभाव्य धोकेही लक्षात आले. माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी पदाचा राजीनामा देणे काय दर्शवते पक्षाचे प्रभारी हरिश रावत यांनी कार्य करण्यास असफल ठरलेले नेतृत्व असे मत कॅप्टन सिंग यांच्याबद्दल व्यक्त केले. अशी वक्तव्ये गटबाजीला पूरक ठरतात. या गटबाजीमुळे पक्षासहित राज्यालासुद्धा धोके संभवतात. नवज्योतसिंग सिद्धू आणि अमरिंदरसिंग यांच्यातील वाद पक्षाला, राज्याच्या हिताला आणि विकासाला घातक ठरणार आहे. देशात भाजपला समर्थ आव्हान उभे करण्याऐवजी पक्षातील नेतेच पक्ष कमकुवत बनवत आहेत, असे वाटते. वैयक्तिक महत्त्वाकांक्षा बाजूला सारून राज्यातील जनतेच्या भल्याकडे तसेच विकासाकडे लक्ष देणे, काँग्रेसच्या हिताचे ठरेल. आगामी विधानसभेच्या निवडणुकीत अमरिंदरसिंग काँग्रेससमोर आव्हान निर्माण करू शकतात.\nपूर्वीचा लेखइंधन पुन्हा महागले\nपुढील लेखअति श्रीमंतांच्या ‘लिळा’(अग्रलेख)\nसंबंधित लेखया लेखकाकडून अधिक\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nभारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याविषयी निर्णय जाहीर\nएजाजच्या विक्रमाला भारताचे चोख उत्तर\nलेखकांनी समाजासाठी लढाई करावी\nअंदमान : भारताने जपलेले एक सुंदर गुपित\nपरत फिरा रे घराकडे आपुल्या\nया दिवाळीत उडवा ‘सीड्स क्रॅकर्स’\nएखाद्या विश्वस्त संस्थेने अखंडपणे 139 वर्षे चालवलेले ‘केसरी’ हे सार्‍या भारतातील एकमेव वृत्तपत्र आहे. ‘केसरी’ची ही खडतर पण व्रतस्थ वाटचाल, भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवावी, अशी आहे. ही केवळ एका मराठी वृत्तपत्राच्या कामगिरीची कहाणी नव्हे तर हा भारताच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पुनर्जीवनाचा 139 वर्षांचा इतिहास आहे. लोकमान्यांचा केसरी तीन शतकांचा साक्षीदार राहिला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://anandghare2.wordpress.com/2013/04/19/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%97-%E0%A4%B8%E0%A4%96%E0%A5%80/", "date_download": "2021-12-05T08:00:04Z", "digest": "sha1:CHGICMVGBKQTOYZ25ITBTXGOHOIIHELW", "length": 25782, "nlines": 162, "source_domain": "anandghare2.wordpress.com", "title": "राम जन्मला ग सखी | निवडक आनंदघन", "raw_content": "\nआजीचे घड्याळ (कालगणना) (3)\nकला आणि कलाकार (6)\nराणीचे शहर लंडन (6)\nबोलू ऐसे बोल (11)\nविज्ञान आणि तंत्रज्ञान (86)\nचीन चिनी चायनीज (5)\nसाहित्य आणि साहित्यिक (20)\nविठ्ठला तू वेडा कुंभार (6)\nराम जन्मला ग सखी\nआज रामनवमी आहे. देशभरात आणि आता परदेशातही जिथे जिथे भारतीय लोक असतील तिथे रामजन्माचा उत्सव साजरा केला जाईल. या वेळी सुंठवडा वगैरे वाटायची पध्दत आजकाल राहिली नसली तरी पेढे वाटून आनंद व्यक्त होईल. त्या निमित्याने थोडा रामनामाचा जप केला जाईल, रामरक्षेचे पठण होईल, कोणाला येत असेल तर रामाची आरती गायली जाईल. सगळीकडे रामाची गाणी तर ऐकायला नक्की मिळतील. टीव्हीवर त्याची क्षणचित्रे आपल्याला दिसतील.\nप्रभू रामचंद्राचा विलक्षण प्रभाव आपल्या नकळत आपल्या जीवनावर पडलेला असतो. श्रीराम, रामचंद्र, रघुनाथ, राघव, सीताराम, राजाराम, जयराम यासारखी त्याची अनेक नांवे आपल्या ओळखीची असतात. त्या नांवाच्या अनेक मानवी विभूती इतिहासात होऊन गेल्या, गेल्या शेदोनशे वर्षात ज्यांनी विविध क्षेत्रात मोलाची कामगिरी केली आणि अजून करताहेत त्या प्रसिध्द व्यक्तींमध्ये कुठे कुठे यातले एकादे नांव दिसते, यातील प्रत्येक नांवाची निदान एक तरी व्यक्ती माझ्या व्यक्तिगत परिचयाची आहे, तशीच इतर सगळ्यांच्या ओळखीचीही असेल. माझ्या आधीच्या पिढीपासून माझ्या नंतरच्या पिढीपर्यंत सगळीकडे मला हे नांव पहायला मिळते. रामाप्रमाणेच आपल्या मुलाने ही पराक्रमी, सत्यवचनी आणि आदर्शवादी व्हावे अशी इच्छा त्याचे नांव ठेवतांना आईवडिलांची असेल. त्यालाही रामाप्रमाणे वनवास मिळावा असे मात्र मुळीसुध्दा वाटले नसेल. पण कोणाच्याही जीनवात दुर्दैवाने काही वाईट दिवस आलेच तर “प्रभू रामालासुध्दा वनवास भोगावा लागलाच ना ” असा विचार करण्यामधून त्या व्यक्तीच्या चटक्यांचा दाह किंचित सौम्य होतो.\nसाहित्यामध्ये आणि विशेषतः काव्यामध्ये रामायणाची गोष्ट कधीच जुनी झाली नाही. या कथेच्या अनेक पैलूंचे प्रत्यक्ष दर्शन तर आपल्याही जीवनात घडतेच, शिवाय वेगवेगळ्या संदर्भात त्यातील घटनांचा उल्लेख येतो, त्या प्रसंगी त्या काळातली पात्रे कशी वागली याची उदाहरणे दिली जातात. विशेषतः पितृभक्ती, वचनपूर्ती, बंधुप्रेम वगैरेंबद्दल रामायणामधील दाखले दिले जातात. शिवधनुष्यभजन पेलणे, लक्ष्मणरेखा आदि लोकप्रिय वाक्प्रचार रामायणामधून आले आहेत. भजने, भक्तीगीते, भावगीते आदि सुगम संगीताच्या प्रकारांमध्ये श्रीराम आणि श्रीकृष्ण यांना उद्देशून किंवा त्यांचे गुणगान करणा-या अनंत रचना आहेत आणि अजूनही नव्या नव्या रचना होत असतात.\nरेडिओ आणि टेलीव्हिजन या आधुनिक काळातल्या दोन्ही प्रसारमाध्यमांवर माझ्या आठवणींमधल्या काही काळापुरते ‘राम’राज्य निर्माण झाले होते. मी शाळेत शिकत असतांना जेंव्हा आकाशवाणीवर गीतरामायणाचे साप्ताहिक प्रक्षेपण सुरू झाले तेंव्हा या एका कार्यक्रमाने मराठी जगतात प्रचंड खळबळ उडवून दिली होती. बाकीची सारी कामे बाजूला सारून किंवा आधी आटपून घेऊन या कार्यक्रमाची वेळ झाली की घरातली सगळी माणसे रेडिओच्या भोवती गोळा होऊन बसत आणि कानात प्राण ऐकून ती गाणी ऐकत असत. इतकी अफाट लोकप्रियता दुस-या कोणत्याही गीतमालिकेला मिळाल्याचे उदाहरण मला माहीत नाही.\nरामानंद सागर यांनी दूरदर्शनवर दर रविवारी सकाळी रामायण दाखवायला सुरुवात केल्यानंतर देशभर हेच चित्र निर्माण झाले होते. कांहीही झाले तरी रामायणाची वेळ साधायचीच अशा निर्धाराने बाकीची कामे संपवली किंवा टाळली जात. मुंबई आणि दिल्लीसारख्या महानगरातल्या गर्दीच्या रस्त्यांवर रामायणाच्या प्रक्षेपणाच्या वेळेत कर्फ्यू असल्यासारखा शुकशुकाट दिसायचा. त्या काळातल्या दोन मजेदार घटना मला आठवतात.\nएका मरहूम खाँसाहेबांच्या नांवाने चाललेल्या संगीत महोत्सवाच्या शेवटच्या पर्वात दुस-या एका तत्कालीन प्रसिध्द खाँसाहेबांच्या शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम ठेवला होता. आज रामायण बुडणार या विचाराने श्रोतेमंडळी हळहळत होती आणि चुळबुळ करत होती. पण कार्यक्रमाची वेळ होऊन गेली तरी मुख्य गायकाचाच पत्ता नव्हता. रस्त्यात शुकशुकाट झालेला असल्यामुळे ट्रॅफिक जॅमचा प्रश्नही नव्हता. अखेर रामायणाची वेळ संपल्यावर पांच मिनिटात खाँसाहेब आले. त्यांनी विनम्रपणे दिलगिरी व्यक्त करून उपस्थित श्रोत्यांची माफी मागितली. अखेरीस “मी घरातून लवकर निघून इथपर्यंत वेळेपूर्वीच येऊन पोचलो होतो आणि वेळ काढण्यासाठी इथे जवळच राहणा-या माझ्या मित्राच्या घरी बसलो होतो. त्यानंतर रामायण सुरू झाल्यानंतर ते बुडवून मी इकडे कसा येऊ शकणार” असे उद्गार त्यांनी काढले. विलंबामुळे झालेली सगळी कसर त्यांनी नंतर आपल्या गायनातून भरून काढली हे सांगायला नकोच.\nदुसरा प्रसंग माझ्या नात्यातल्या एका लग्नाचा आहे. सकाळचा नाश्ता आणि मुहूर्ताच्या अक्षता टाकून झाल्यानंतर जेवणाला वेळ होता. जवळ राहणारी स्थानिक मंडळी आपापल्या घरी जाऊन रामायण पाहू शकत होती. बाहेरगांवाहून आलेल्या पाहुण्यांनी काय करायचे वरपक्षानेही त्यात इंटरेस्ट दाखवलेला असल्यामुळे धावपळ करून एक टीव्हीचा मोठा संच बाजारातून मंगल कार्यालयात आणला गेला आणि कसा ते कुणास ठाऊक, त्याला तात्पुरता एंटेना जोडून रामायणाचे सार्वजनिक पाहणे सुरू झाले. थोड्या वेळानंतर कोणाच्या तरी असे लक्षात आले की सगळी स्वयंपाकी मंडळीसुध्दा त्यासाठी हॉलमध्ये येऊन बसली आहेत. त्यांना कामाला लावण्यासाठी बाहेर पिटाळणे सुरू झाले. पण इतर प्रेक्षकांनीच त्यांची बाजू घेत “आम्हाला जेवणाला उशीर झाला तरी चालेल. त्यांना रामायण पाहू द्या.” असे सांगितले. कदाचित त्या महाराजांनी नाराज होऊन लग्नाचा स्वयंपाक बिघडवू नये अशा विचाराने त्यांना रामाय��� पाहू दिले गेले असेल.\nगीतरामायणाला पन्नास वर्षाहून अधिक काळ लोटला असला तरी त्यातली कांही गाणी निरनिराळ्या कार्यक्रमातून अजून ऐकू येतात आणि मुख्य म्हणजे नव्या पिढीतल्या मुलांनासुध्दा ती गावीशी व ऐकावीशी वाटतात. उघड्या मैदानात नाचगाण्याचे कार्यक्रम होणे आता सामान्य झाले आहे, पण जेंव्हा गीतरामायणाला पंचवीस वर्षे झाली तेंव्हा तेंव्हा तसे नव्हते. तरीसुध्दा स्व.सुधीर फडके यांनी पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या विस्तृत पटांगणात हा रौप्यमहोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला होता. बाबूजींचे गायन ऐकायला दूरदूरहून आलेल्या श्रोत्यांनी ते पटांगण रोज तुडुंब भरत होते. त्यांचे दिव्य गायन प्रत्यक्ष ऐकण्याचे आणि संगीताच्या कार्यक्रमासाठी जमलेला एवढा मोठा जनसागर पाहण्याचे भाग्य त्या वेळी मला पहिलांदाच लाभले.\nआज रामनवमीच्या निमित्याने स्व. ग.दि.माडगूळकरांच्या शब्दात रामायणकालीन रामजन्माचा सोहळा खाली देत आहे.\nचैत्रमास, त्यांत शुद्ध नवमि ही तिथी \nगंधयुक्त तरिहि वात उष्ण हे किती \nदोन प्रहरिं कां ग शिरीं सूर्य थांबला \nराम जन्मला ग सखी राम जन्मला \nकौसल्याराणि हळूं उघडि लोचनें \nदिपुन जाय माय स्वतः पुत्र-दर्शनें \nओघळले आंसु, सुखे कंठ दाटला राम जन्मला ग सखी राम जन्मला \nराजगृहीं येइ नवी सौख्य-पर्वणी \nपान्हावुन हंबरल्या धेनु अंगणीं \nदुंदुभिचा नाद तोंच धुंद कोंदला राम जन्मला ग सखी राम जन्मला \nपेंगुळल्या आतपांत जागत्या कळ्या \n’काय काय’ करित पुन्हां उमलल्या खुळ्या \nउच्चरवें वायु त्यांस हंसुन बोलला राम जन्मला ग सखी राम जन्मला \nवार्ता ही सुखद जधीं पोंचली जनीं \nगेहांतुन राजपथीं धावले कुणी \nयुवतींचा संघ एक गात चालला राम जन्मला ग सखी राम जन्मला \nपुष्पांजलि फेंकि कुणी, कोणी भूषणें \nहास्याने लोपविले शब्द, भाषणें \nवाद्यांचा ताल मात्र जलद वाढला राम जन्मला ग सखी राम जन्मला \nवीणारव नूपुरांत पार लोपले \nकर्ण्याचे कंठ त्यांत अधिक तापले \nबावरल्या आम्रशिरीं मूक कोकिला राम जन्मला ग सखी राम जन्मला \nदिग्गजही हलुन जरा चित्र पाहती \nगगनांतुन आज नवे रंग पोहती \nमोत्यांचा चूर नभीं भरुन राहिला राम जन्मला ग सखी राम जन्मला \nबुडुनि जाय नगर सर्व नृत्यगायनीं \nसूर, रंग, ताल यांत मग्न मेदिनी \nडोलतसे तीहि, जरा, शेष डोलला राम जन्मला ग सखी राम जन्मला \nFiled under: धार्म���क, श्रीराम |\n« राम जन्माच्या उत्सवाची एक आठवण एप्रिल फुले »\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nगुणवत्ता, दर्जा, स्तर, प्रत …… आणि क्वालिटी\nयंत्रे तयार करणारी यंत्रे नोव्हेंबर 11, 2021\nशाश्वत ऊर्जा ऑक्टोबर 20, 2021\nवातावरणामधील हवेचा दाब ऑक्टोबर 7, 2021\nतेथे कर माझे जुळती – भाग १९ – माझ्या आत्या सप्टेंबर 27, 2021\nओझोन आणि हीलियम सप्टेंबर 16, 2021\nप्लॅस्टिक – ब्रह्मराक्षस की बागुलबोवा \nगॅलीलिओ आणि विज्ञान (सायन्स) ऑगस्ट 10, 2021\nकोपरनिकसचे संशोधन – सूर्यमालिका जुलै 29, 2021\nजुगाड पुराण जुलै 22, 2021\nएक धामधुमीचा दिवस (११ जुलै २००६) जुलै 11, 2021\nप्राचीन काळातील भारताची विज्ञानामधील प्रगति जून 29, 2021\nपरतलो मातृभूमीला मे 31, 2021\nइंद्र देवा रे देवा …. मे 25, 2021\nभगवान श्रीपरशुराम मे 14, 2021\nशून्याचा शोध मे 10, 2021\nपुण्याचा स्वाइनफ्ल्यू २००९ एप्रिल 14, 2021\nसिंहगड आणि मी एप्रिल 8, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/shubman-gill-on-kyle-jamieson/", "date_download": "2021-12-05T07:27:10Z", "digest": "sha1:FIJLYLMKSGYLH277GUDSR5YLOJQBSZC3", "length": 8120, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "'...याची अपेक्षा नव्हती', शुभमनने न्यूझीलंडच्या गोलंदाजावर दिली प्रतिक्रिया", "raw_content": "\nटांझानियातून आलेल्यांच्या संपर्कातील व्यक्तींची मुंबई पालिकेकडून तपासणी\nलाठ्या-काठ्या ही भाजपची संस्कृती; युपीतील ‘त्या’ घटनेवरून वडेट्टीवारांची टीका\nआरोग्यमंत्र्यांची माहिती, देशात नव्या व्हेरिएंटने बाधित रुग्णसंख्या ५ वर\nसाहित्य संमेलनात वास्तविक स्थितीवर भाष्य केलं जातंय याचं समाधान-सचिन सावंत\nराज्यभरात राबवणार ‘समुद्र किनारा स्वच्छता मोहीम’, अमित ठाकरेंनी केले सहभागी होण्याचे आवाहन\nपाकिस्तान नसता तर यांनी आपले अपयश कुणावर लादले असते; कॉंग्रेसचा योगींवर निशाना\n‘…याची अपेक्षा नव्हती’, शुभमनने न्यूझीलंडच्या गोलंदाजावर दिली प्रतिक्रिया\n‘…याची अपेक्षा नव्हती’, शुभमनने न्यूझीलंडच्या गोलंदाजावर दिली प्रतिक्रिया\nकानपूर : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गुरुवारपासून कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळवला जात आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर भारतीय फलंदाज शुभमन गिल (Shubman Gill) ने न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काइल जैमीसनचे (Kyle Jamieson) कौतुक क��ले आहे. तसेच त्याला इतक्या लवकर रिव्हर्स स्विंग मिळू शकेल, अशी अपेक्षा नव्हती, असेही शुभमन गिल म्हणाला.\nजेमिसनच्या चेंडूवर गिल 52 धावांवर बाद झाला. यावर बोलताना तो म्हणाला, ‘मला वाटते की त्याने पहिल्या स्पेलमध्ये चांगली गोलंदाजी केली. लंचनंतर त्याने खरोखरच चांगली गोलंदाजी केली. कधी कधी चेंडू रिव्हर्स स्विंग होईल हे कळणे अवघड असते आणि इतक्या लवकर रिव्हर्स स्विंग सुरू होईल असे वाटले नव्हते.\n‘कसोटी क्रिकेटमध्ये असेच होते. आपल्याला परिस्थितीचे त्वरित मूल्यांकन करावे लागेल. या डावात मला चेंडू त्या पद्धतीने ओळखता आला नाही. चेंडू असा रिव्हर्स स्विंग होईल अशी मला अपेक्षा नव्हती.’ असे तो म्हणाला आहे. तसेच शुभमन गिलने राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली खेळल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.\n‘अब की बार मोदी सरकार’ची आठवण करून देत शिवसेनेचा हल्लाबोल\nमागील सात वर्षांत झालेली इंधनाची जबर दरवाढ हेच महागाईच्या भरारीचे मुख्य कारण- संजय राऊत\nशिवसेनेच्या आमदाराच्या कार्यालयावर नगरपालिकेचा बुलडोझर\nजिन्सीत जागा खरेदी करतांना बाजार समितीने डावलले नियम; माजी सभापती राधाकिसन पठाडेंचा आरोप\nबिचुकले कोरोना पॉझिटिव्ह ‘बिग बॉस’ मधून बाहेर\nटांझानियातून आलेल्यांच्या संपर्कातील व्यक्तींची मुंबई पालिकेकडून तपासणी\nलाठ्या-काठ्या ही भाजपची संस्कृती; युपीतील ‘त्या’ घटनेवरून वडेट्टीवारांची टीका\nआरोग्यमंत्र्यांची माहिती, देशात नव्या व्हेरिएंटने बाधित रुग्णसंख्या ५ वर\nटांझानियातून आलेल्यांच्या संपर्कातील व्यक्तींची मुंबई पालिकेकडून तपासणी\nलाठ्या-काठ्या ही भाजपची संस्कृती; युपीतील ‘त्या’ घटनेवरून वडेट्टीवारांची टीका\nआरोग्यमंत्र्यांची माहिती, देशात नव्या व्हेरिएंटने बाधित रुग्णसंख्या ५ वर\nसाहित्य संमेलनात वास्तविक स्थितीवर भाष्य केलं जातंय याचं समाधान-सचिन सावंत\nराज्यभरात राबवणार ‘समुद्र किनारा स्वच्छता मोहीम’, अमित ठाकरेंनी केले सहभागी होण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/auto/maruti-swift-micro-suv-suzuki-will-bring-small-swift-suv-when-will-it-be-launched-a607/?utm_source=Lokmat.com&utm_medium=Livenews-Mobile-Ticker", "date_download": "2021-12-05T08:15:33Z", "digest": "sha1:PZ5N5ELTOBT2TPTMFBM3ZT2QXG72ZLUQ", "length": 17403, "nlines": 140, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Maruti Swift Micro SUV: आता मारुतीच 'पंच' देणार; छोट्याशा स्विफ्टची SUV आणणार, कधी ���ोणार लाँच? - Marathi News | Maruti Swift Micro SUV: Suzuki will bring a small Swift SUV, when will it be launched? | Latest auto News at Lokmat.com", "raw_content": "\nरविवार ५ डिसेंबर २०२१\nकोरोना वायरस बातम्याभारत विरुद्ध न्यूझीलंडलोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्डसओमायक्रॉनममता बॅनर्जीकंगना राणौतबीसीसीआयलोकमत डिजीटल इन्फ्लूअन्सर ॲवॉर्ड २०२१नवाब मलिक बिग बॉस मराठी\nMaruti Swift Micro SUV: आता मारुतीच 'पंच' देणार; छोट्याशा स्विफ्टची SUV आणणार, कधी होणार लाँच\nMaruti Swift Micro SUV: नवी Suzuki Swift कार 2022 मध्ये लाँच केली जाण्याची शक्यता आहे. याचबरोबर Swift Sport एसयुव्ही म्हणून अप्पर लाईट क्लास एसयुव्हीमध्ये लाँच केली जाईल.\nMaruti Swift Micro SUV: आता मारुतीच 'पंच' देणार; छोट्याशा स्विफ्टची SUV आणणार, कधी होणार लाँच\nजपानची दिग्गज वाहन निर्माता कंपनी Suzuki (सुजुकी) जबरदस्त हॅचबॅक कार Swift (स्विफ्ट) चे नेक्स्ट जनरेशन मॉडेल तयार करत आहे. याची सुरुवातीची माहिती समोर आली आहे. ही नवी Suzuki Swift कार 2022 मध्ये लाँच केली जाण्याची शक्यता आहे. तर त्याहून अत्यंत महत्वाची बातमी म्हणजे Swift Sport व्हर्जनही 2023 पर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात आणण्याची शक्यता आहे.\nकाही मीडिया रिपोर्टनुसार सुझुकी पुढील पीढीच्या स्विफ्टसोबत त्यावर आधारित छोटी एसयुव्ही देखील लाँच करण्याची योजना बनवत आहे. नवीन स्विफ्टवर आधारित ही टाटा पंचला टक्कर देऊ शकणारी छोटी एसयुव्ही 2024 मध्ये लाँच केली जाण्याची शक्यता आहे. जपानच्या बाजारात ही कार Swift Sport एसयुव्ही म्हणून अप्पर लाईट क्लास एसयुव्हीमध्ये लाँच केली जाईल.\nनवीन स्विफ्ट आधारित SUV मध्ये 48V माइल्ड हाइब्रिड सिस्टिमसह 1.4-लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन मिळू शकते. सध्या, 1.4-लिटर टर्बो इंजिन 129 bhp पॉवर आणि 235 Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन नवीन स्विफ्ट स्पोर्ट आणि आंतरराष्ट्रीय-स्पेक सुझुकी जिम्नी 5-डोर व्हेरियंटमध्ये देखील वापरले जाईल.\nविशेष म्हणजे, मारुती सुझुकी बलेनो हॅचबॅकवर आधारित कॉम्पॅक्ट क्रॉसओव्हर देखील तयार करत आहे. हे मॉडेल Nexon च्या खाली लाँच केले जाईल. नवीन SUV ला YTB असे कोडनेम देण्यात आले आहे. हे कंपनीच्या Heartect प्लॅटफॉर्मवर डिझाइन केले जाईल, जे अल्ट्रा आणि प्रगत उच्च तन्य स्टीलपासून बनविलेले आहे.\nSuzuki S-Cross: मारुतीची नवी S-Cross पाहून व्हाल गपगार; लूक शानदार, किंमतही वजनदार\nKia Niro Electric SUV: तुम्हाला हवी तेव्हा इलेक्ट्रीक, नको तेव्हा हायब्रिड Kia ने सादर केली जादूगर एसयुव्ही\nटॅग्स :MarutiMaruti Suzukiमारुतीमारुती सुझुकी\nऑ��ो :मारुतीची नवी S-Cross पाहून व्हाल गपगार; लूक शानदार, किंमतही वजनदार\n2022 Suzuki S-Cross: भारतात सुझुकी नेक्सा शोरुमद्वारे S-Cross ची विक्री करते. या एस क्रॉसचे फेसलिफ्ट येणार आहे. हेच फेसलिफ्ट सुझुकीने युरोपमध्ये आणले आहे. ...\nऑटो :मारुती सुझुकीची नवी Ertiga Sport FF पाहिली का भरपूर काही बदलले, जाणून घ्या...\nSuzuki Ertiga FF Sport Detailed: भारतातील असलेल्या Ertiga मध्ये अनेक कॉस्मेटिक बदल करण्यात आले आहेत. यामध्ये स्टँडर्ड, स्पोर्ट आणि स्पोर्ट एफएफ असे तीन व्हेरिअंट लाँच करण्यात आले आहेत. ...\nऑटो :मारुतीची सर्वाधिक पेट्रोल बचत करणारी कार लॉन्च, सुरुवातीची किंमत 5 लाख रुपयांपेक्षाही कमी\nकंपनी नेक्सा डिलरशीपच्या माध्यमाने या कारची विक्री करणार असून या कारसाठी आजपासूनच 11,000 रुपयांपासून बुकिंग सुरू करण्यात आली आहे. मारुती सुझुकी इंडियाने दोन वर्षांनंतर देशात लॉन्च केलेली ही नव्या जनरेशनची कार आहे. ...\nऑटो :TATA ने बाजी पलटली १० वर्षांत प्रथमच मारुती सुझुकीला धोबीपछाड; केली जास्त कमाई, पाहा\nTATA ने गेल्या १० वर्षांत प्रथमच नफ्याच्या बाबतीत देशातील सर्वांत मोठ्या कार निर्माता मारुती सुझुकीला मागे टाकले. जाणून घ्या... ...\nऑटो :'सर्वात बेस्ट मायलेज'सह येतेय Maruti Suzuki ची Celerio; 11 हजारांत सुरु झालं बुकिंग\nमारुती सुझुकी सेलेरियो (Maruti Suzuki Celerio) भारतीय बाजारपेठेत नवीन रुपात लॉन्च करण्यासाठी सज्ज झाली आहे. ...\nऑटो :स्विफ्टनंतर मारुतीची आणखी एक प्रिमियम कार झिरो स्टार; NCAP क्रॅश टेस्टमध्ये फेल\nMaruti Suzuki Baleno NCAP Safty Rating: देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी Maruti Suzuki (मारुती सुझुकी) जगभरात आता वाईट सेफ्टी रेटिंगसाठी ओळखली जाऊ लागली आहे. स्विफ्ट देखील क्रॅश टेस्टमध्ये फेल झाली होती. ...\nऑटो :विद्यार्थ्याने बनवली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार, 30 रुपयांत धावते 185 किमी\nEngineering Student Himanshu Bhai Patel : इंजिनीअरिंगचा विद्यार्थी हिमांशू भाई पटेल याचा दावा आहे की, ही इलेक्ट्रिक कार अवघ्या 30 रुपयांमध्ये 185 किमीपर्यंतचे अंतर कापू शकते. कारचा टॉप स्पीड 50 किलोमीटर प्रति तास आहे. ...\nऑटो :स्वस्तात कार खरेदीची शानदार संधी, Honda Cars वर मिळतोय बंपर डिस्काउंट\nHonda cars Price : अनेक होंडा कारवर तुम्ही 45000 रुपयांपर्यंत सूट मिळवू शकता. या डिस्काउंटमध्ये रोख सवलतीपासून ते अॅक्सेसरीज ऑफरपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश आहे. ...\nऑटो :गोव्यात EV खरेदीवर सबसिडी, रोड टॅक्सवरही मिळणार सवलत\nGoa launches EV policy : गोव्यातील अवजड उद्योग मंत्रालयाने इलेक्ट्रिक मोबिलिटीला चालना देण्यासाठी आयोजित केलेल्या गोलमेज बैठकीत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ही पॉलिसी जारी केली. ...\nऑटो :गडकरींचा दावा फोल ठरणार इलेक्ट्रीक स्कूटर, कारच्या किंमती वाढण्याची शक्यता\nElectric Car Scooter And Bike Price hike soon: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लवकरच इलेक्ट्रीक कारच्या किंमती कमी होणार असल्याचे म्हणजेच पेट्रोल, डिझेल गाड्यांएवढ्या होणार असल्याचे म्हटले होते. ...\nऑटो :चार्जिंगचं टेन्शन नाही, ८५ किमीची रेंज; अवघ्या ४९९ रूपयांत बुक करता येणार Electric Scooter\nBounce Infinity E1: २ डिसेंबर रोजी इलेक्ट्रीक स्कूटर करण्यात आली लाँच. या स्कूटरमध्ये पाच रंगांचे पर्यायही देण्यात आलेत. पाहा किती आहे किंमत. ...\nऑटो :TATA कार्स खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डिसेंबर महिन्यात मिळणार गाड्यांवर बंपर सूट\nTata Motors नं २०२१ च्या अखेरपर्यंत आपल्या काही ठराविक गाड्यांवर मोठी सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nभारत-पाक व्यापार सुरु झाल्यास ६ महिन्यात ६० वर्षाचा विकास होईल; सिद्धूचं पाकप्रेम पुन्हा उफाळलं\nNagaland: “आपल्याच भूमीत नागरिक, कर्मचारी सुरक्षित नाहीत, गृह मंत्रालय नेमकं काय करतंय\nCoronaVirus News: ओमायक्रॉनचा धोका वाढला असताना मोठा दिलासा; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली पॉझिटिव्ह बातमी\nOmicron News: डोंबिवलीतील ओमायक्रॉन रुग्णाबद्दल समोर आली महत्त्वाची माहिती; तुम्ही घ्या 'ही' काळजी\nVideo : अमित ठाकरेंचं आवाहन; मनसे महाराष्ट्रभर राबवणार 'समुद्र किनारा स्वच्छता मोहीम'\n पाकच्या दहशतवादी संघटनांना पुन्हा घातले पाठिशी; भारत देणार चोख प्रत्युत्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/topics/kedar-shinde/", "date_download": "2021-12-05T07:09:28Z", "digest": "sha1:7KMR6CIAVQGPYQ6UMF64WXGY2TGKEHVV", "length": 15647, "nlines": 145, "source_domain": "www.lokmat.com", "title": "केदार शिंदे मराठी बातम्या | Kedar Shinde, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.com", "raw_content": "\nरविवार ५ डिसेंबर २०२१\nकोरोना वायरस बातम्याभारत विरुद्ध न्यूझीलंडलोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्डसओमायक्रॉनममता बॅनर्जीकंगना राणौतबीसीसीआयलोकमत डिजीटल इन्फ्लूअन्सर ॲवॉर्ड २०२१नवाब मलिक बिग बॉस मराठी\n12:22 PM जम्मू-काश्मीर: गुलमर्गमध्ये मोठी हिमवृष्टी; संपूर्ण परिसरात बर्फाची चादर\n12:01 PMट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील टीम इंडियाच्या कामगिरीवर सौरव गांगुलीचं परखड मत; म्हणाला, ४-५ वर्षांत...\n11:40 AM देशात ओमायक्रॉनचा पाचवा रुग्ण आढळला; टांझानियाहून दिल्लीत परतलेल्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह\n11:29 AMIND vs NZ, 2nd Test Live Updates : दहा विकेट्स घेणाऱ्या एजाझ पटेलचं अभिनंदन करण्यासाठी राहुल द्रविड, विराट कोहली पोहोचले किवी ड्रेसिंग रुममध्ये\n11:22 AM देशातील ५० टक्के नागरिकांचं लसीकरण पूर्ण; केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांची माहिती\n10:49 AMसारा तेंडुलकरची Date Night, फोटो झाले व्हायरल; जाणून घ्या कोण आहे तिच्यासोबत\n10:14 AMT10 League Final : ६,६,६,६,६,६,६...; आंद्रे रसेलची चौकार-षटकारांची आतषबाजी, १६ चेंडूंत कुटल्या ७८ धावा\n10:10 AM जळगाव : जुन्या वादातून पवन मुकुंदा सोनवणे (२५, रा. आदीत्य चौक, रामेश्वर काॅलनी) या तरुणाचा खून झाला आहे. रात्री ११ वाजता त्याच्यावर चाकू हल्ला झाला होता. आज सकाळी त्याची प्राणज्योत मालवली.\n10:05 AM मयांक अग्रवालचे अर्धशतक, चेतेश्वर पुजारासह पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी, भारताकडे ३६३ धावांची आघाडी\n09:59 AMममता बॅनर्जींनी आदित्य ठाकरेंकडे केली 'ही' मागणी; राऊतांनी सांगितला भेटीदरम्यानचा किस्सा\n09:48 AM नाशिक- बेमोसमी पावसानंतर नाशिक मध्ये नंतर हळूहळू थंडी वाढू लागली असून आज सकाळी अवघे नाशिक शहर धुक्यात हरवले होते. सकाळी धुक्यामुळे गोदकाठ आणि रस्तेही हरवले होते. आज सकाळी 17.9 अंश सेल्सिअस अशा किमान तापमानाची नोंद झाली.\n09:19 AMनवा पक्ष स्थापन करणार का गुलाम नबी आझाद म्हणाले, \"राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही\"\n11:15 PM'खुशाल कारवाई करा, काळजी करू नका', अमित शहांचे आयपीएस अधिकाऱ्यांना आदेश\n11:00 PM हुबळीतील आयुर्वेदिक कॉलेजचे दोन विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह. त्यांनी अयोध्या, दिल्ली आणि अन्य ठिकाणांहून प्रवास केलेला.\n10:37 PM38 देशांत पसरला, एकाही मृत्यूची नोंद नाही; ओमायक्रॉनवर WHO चा मोठा दिलासा\nलोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्डस\nलोकमत डिजीटल इन्फ्लूअन्सर ॲवॉर्ड २०२१\nप्रसिद्ध दिग्दर्शक-लेखक-निर्माता केदार शिंदे यांनीही पाहिलं होतं म्हणून रसिकांची मनं जिंकली आहेत. सिनेमा मालिका आणि रंगभूमीवरही केदार शिंदे यांनी दर्जेदार नाटकं दिली आहेत. 'यांत सही रे सही', 'लोचा झाला रे', 'श्रीमंत दामोदरपंत' अशा अनेक नाटकांचा उल्लेख करता येईल.\nसेलिब्रिटी :Facebook to Meta: 'आता जीव अधिक \"मेटा\"कुटीला येणार';केदार शिंदेंनी घेतली फिरकी\nFacebook to Meta: कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी गुरुवारी (२८ ऑक्टोबर) कंपनीच्या वार्षिक कार्यक्रमात नाव बदलत असल्याची घोषणा केली. ...\nमुंबई :'काय काय करतात आपल्यासाठी हे...', महापौरांच्या व्हिडीओवर केदार शिंदेंचे उपहासात्मक ट्विट\nKedar Shinde : प्रसिद्ध दिग्दर्शक, लेखक व निर्माते केदार शिंदे यांनी एक उपहासात्मक ट्विट केले आहे. ...\nमराठी सिनेमा :ते ‘सो कॉल्ड’ प्रतिष्ठित आहेत कुठे साकीनाका बलात्कार प्रकरणावरून केदार शिंदे यांचा संताप\nMumbai Rape Case: साकीनाका प्रकरणाच्या निमित्तानं मुंबई पोलिसांनी कुणी बळीचा बकरा करण्याचा प्रयत्न करू नये, अशा अप्रत्यक्ष इशाराही त्यांनी दिला आहे. ...\nमनोरंजन :Kedar Shinde New Movie | पुन्हा घुमणार 'महाराष्ट्र शाहीर'चा आवाज | Lokmat Filmy\nमहाराष्ट्र राज्याभिमान जागा करणारा हा आवाज...हा आवाज आहे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतली तोफ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहीर साबळे यांचा. 'जय जय महाराष्ट्र माझा...' या महाराष्ट्र गीतासह 'या गो दांड्यावरून....', 'जेजुरीच्या खंडेराया जागराला या या....' अशी द ...\nमनोरंजन :Kedar Shinde Special Post On Dahihandi | दहीहंडी निमित्ताने केदार शिंदेंनी मांडली सामान्यांची व्यथा\nदहीहंडी सणानिमित्ताने केदार शिंदेंनी सामान्यांची व्यथा मांडली आहे. केदार शिंदेंनी दहीहंडी सणानिमित्त एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी काय म्हटले आहे ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - ...\nमराठी सिनेमा :सामान्यांच्या जीवनाचा दहीकाला झालाय आणि राजकीय नेते..., केदार शिंदेची पोस्ट व्हायरल\nआपल्या या पोस्टमध्ये केदार शिंदे यांनी राजकीय पक्षांवर जोरदार निशाणा साधला आहे. ...\nमराठी सिनेमा :नट झालो नाही हे बरं झालं, एका टॉक शोमध्ये केदार शिंदेनी दिली होती कबुली\nआज जे काही करू शकलो, तेवढं नट होऊनही करू शकला नसतो” अशा शब्दात केदार यांनी स्वतःशीच गप्पा मारल्या होत्या. ...\nराजकारण :Raj Thackeray: \"राज ठाकरेंच्या स्वप्नातला महाराष्ट्र फार वेगळा, त्यांना एक संधी मिळाली पाहिजे’’\nRaj Thackeray Birthday: मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनीही राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांचं विशेष कौतुक केले आहे. ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nCoronaVirus News: ओमायक्रॉनचा धोका वाढला असताना मोठा दिलासा; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली पॉझिटिव्ह बातमी\nNagaland Firing : नागालँडमध्ये हिंसाचार, गोळीबारात ११ जणांचा मृत्यू; गावकऱ्यांनी सुरक्षा दलाच्या गाड्या जाळल्या\nदिल्लीत आढळला ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण, महाराष्ट्रासह विविध राज्यात 5 जणांना लागण\n जानेवारीत कोरोनाची तिसरी लाट येणार; दिवसाला दीड लाख संक्रमित\nCoronaVirus News: ओमायक्रॉनमुळे देशात कोरोनाची तिसरी लाट; पुढील ८ आठवडे देशासाठी अत्यंत महत्त्वाचे\nट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील टीम इंडियाच्या कामगिरीवर सौरव गांगुलीचं परखड मत; म्हणाला, ४-५ वर्षांत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.thosprahar.com/tree-planting-on-the-occasion-of-environment-week-by-jamaat-e-islami-hind-at-faizpur/", "date_download": "2021-12-05T08:56:20Z", "digest": "sha1:CGBPMCBT436EZB2JPYLHUQR4VINLOQER", "length": 10985, "nlines": 106, "source_domain": "www.thosprahar.com", "title": "फैजपूर येथे जमाते इस्लामी हिंद तर्फे पर्यावरण सप्ताह दिनानिमित्त वृक्षारोपण - ThosPrahar News | Thos Nirbhid Marathi Batmya", "raw_content": "\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nवस्त्रहरणाच्या सीन शूटिंग नंतर ढसाढसा रडली द्रौपदी..पहा काय होत कारण..\nघाबरू नका हे आहेत उपाय आणि उपचार..\nअमळनेर: दामिनी पथकाचे मुंदडा विद्यालयात समुपदेशन..सर्व शाळांना देणार भेट..\nअमळनेर: एकतास येथे पिक नियोजनाची जलमिञांची गावसभा संपन्न..\nअमळनेर: सोनू भटू चौधरी यांची जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी व अंमळनेर तालुकाध्यक्ष छोटू रमेश चौधरी यांची निवड..\nमुख्यपेज/Faijpur/फैजपूर येथे जमाते इस्लामी हिंद तर्फे पर्यावरण सप्ताह दिनानिमित्त वृक्षारोपण\nफैजपूर येथे जमाते इस्लामी हिंद तर्फे पर्यावरण सप्ताह दिनानिमित्त वृक्षारोपण\nफैजपूर येथे जमाते इस्लामी हिंद तर्फे पर्यावरण सप्ताह दिनानिमित्त वृक्षारोपण\nसलीम पिंजारी फैजपूर तालुका यावल\nफैजपूर : येथील जमात इस्लामी हिंद शाखा फैजपुर तफे पर्यावरण सप्ताह निमित्ताने मस्जिद इब्राहिम मिललत नगर येथेआज वृक्षारोपण करण्यात आले या वेळी स्वच्छ वातावरणाचे महत्त्व नागरिकांना पटवून देण्यात आले\nवृक्षारोपण करताना ए पी आय प्रकाश वानखडे हे प्रामुख्याने उपस्थित होते वृक्षारोपण हे आज काळाची गरज झाली असून जमाते इस्लामी हिंद शाखा फैजपूर तर्फे असे अनेक सामाजिक कार्य मध्ये वेळोवेळी सहकार्याची भूमिका ठेवत असल्यामुळे जमात ए इस्लामी हिंद शाखा फैजपूर हे प्रत्येक कामात कार्यात निस्वार्थपणे कार्य सुरूच ठेवते त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होते या संस्थेमार्फत गरीब व गरजू नागरिक व विधवा महिलांच्या सुद्धा समस्या सोडवण्याचे कार्य ही संस्था करत राहते आज पर्यावरण ही काळाची गरज झाली असून अनेकांनी एक झाड तरी लावून त्याला मोठे केल्यास झाडे लावून तर आपल्याकडे तापमानकमी होण्यास मदत होईल फैजपुर अब्दुल र ऊफ साहेब सचिव जे आय एच महाराष्ट्र सोबत अबु बकर जनाब शेख अल्लाउद्दीन इरफान शेख जाकिर शेख अहमद सेठ इ सदसय उपस्थित होते\nडॉ प्रमोद नारखेडे हे नामांकित पुरस्काराने सन्मानित\nनैतिकतेची जाण व सामाजिक जबाबदारी चे भान यातून एड्सला रोखुया – डॉ अभिजीत सरोदे\nधनाजी नाना महाविद्यालयात आय सी आय सी आय बँक कॅम्पस इंटरव्ह्यू चे यशस्वी आयोजन\nसंपूर्ण महाराष्ट्रात आगळ्यावेगळ्या पद्धतीने संविधान दिन नाहाटा महाविद्यालयात साञरा\nसंपूर्ण महाराष्ट्रात आगळ्यावेगळ्या पद्धतीने संविधान दिन नाहाटा महाविद्यालयात साञरा\nजिल्हा स्तरीय ‘बॉडी बिल्डर’ स्पर्धेत फैजपूर येथील युवक विजयी\nठोसप्रहार न्यूज अँप डाउनलोड करा\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला ताल��का अध्यक्ष -उसमानभाई शेख\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nअमळनेर : माईंड पार्लर मधील फलक, लोकांच्या चर्चेला उधाण…\nशशी थरूर यांचा 6 महिला खासदारांसोबत सेल्फी व्हायरल… कप्शनमुळे वादात..मागितली माफी…\nधक्कादायक: भाऊ झाला वैरी..अल्पवयीन बहिणीवरच केला भावांनी सतत बलात्कार..अल्पवयीन बहिणीवरच केला भावांनी सतत बलात्कार..गरोदर राहिल्यानंतर घटना उघडकीस..\nमहत्वाचे..पुरुषांच्या दाढी मुळे महिलांना जावे लागत आहे “या”आजाराला सामोरे..\nअमळनेर:अजून दोन तरुणी नेल्या पळऊन..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/bogus-loan", "date_download": "2021-12-05T07:29:48Z", "digest": "sha1:TGAULWXZEQJY255GFM5KVJNJNHLL66FH", "length": 12024, "nlines": 235, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\n10 कोटींचं बोगस कर्जवाटप, सेवा विकास बँकेच्या तत्कालीन चेअरमनसह 27 जणांवर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय\n10 कोटींच्या बोगस कर्ज वाटपाप्रकरणी सेवा विकास बँकेच्या तत्कालीन चेअरमनसह 27 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूर्वनियोजित कटकारस्थान रचून कर्जदाराची कर्ज परतफेड क्षमता न ...\n, काय करावं आणि काय नाही; डॉ. भोंडवेंनी दिला सल्ला\nAurangabad | औरंगाबादमध्ये कोल्ड्रिंक्सची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात, नागरिकांनी पळवले बॉक्स\nसाहित्य संमेलनाचा आज पवारांच्या उपस्थितीत समारोप\nअवकाळी पावसानंतर डोंबिवलीत दाट धुक्याची चादर, हवेत गारवा\nताज्या बातम्या1 hour ago\nभाजपनंच 180 एमएलटी पाणीकपात पुणेकरांना सहन करायला लावली, जयंत पाटलांचं फडणवीसांना प्रत्युत्तर\nबीडमध्ये आगार प्रशासनाकडून आंदोलन उधळून लावण्याचा प्रयत्न; महिला कर्मचाऱ्यांना आश्रू अनावर\nJalana | नागरिकांनी कोव्हिड संदर्भातील नियम आणि सूचनांचं पालन करावं, राजेश टोपेचं आवाहन\nओमिक्रॉनबाधित रुग्ण महाराष्ट्रात आला तेव्हा विमानतळावर RTPCR सुविधा नव्हती – प्रदीप आवटे\nMumbai | राज्यात ओमिक्रॉनचा शिरकाव, नागरिकांमध्ये धाकधुक वाढली, डॉ. रवी गोडसे काय म्हणाले \nSpecial Report | उंचीचा थरार जेव्हा थरकापात बदलतो\nKiara Advani| रास्पबेरी पिंक लेहेंगा परिधान करुन कियारा अडवाणीने लावली इंटरनेटवर आग , लेहेंग्याची कि���मत ऐकून अवाक व्हाल\nफोटो गॅलरी11 mins ago\nTravel Special : लग्नाआधी मित्रांसोबत चिल करायचंय मग ‘या’ खास ठिकाणी बॅचलर पार्टी करा\nFace Pack : हिवाळ्यात ‘हे’ घरगुती फेसपॅक त्वचेवरील चमक वाढवण्यास मदत करतील\nRasika Sunil Honeymoon | मालदिवच्या निळ्याशार समुद्रात रसिका सुनीलचे निवांत क्षण\nफोटो गॅलरी2 hours ago\nWinter Food : हिवाळ्यात दररोजच्या आहारामध्ये ‘या’ पदार्थांचा समावेश करणे फायदेशीर\nलाईफस्टाईल फोटो2 hours ago\nLavender Oil : निरोगी त्वचेसाठी अशा प्रकारे लॅव्हेंडर तेलाचा वापर करा, वाचा\nWinter Care : कोरडेपणामुळे चेहरा निस्तेज झाला आहे तर ‘हे’ घरगुती उपाय फायदेशीर\nChandra Darshan 2021: सूर्यग्रहणानंतरचे चंद्रदर्शन तुमचे नशीब बदलून टाकेल\nMars Transit Zodiac | आता वाईट काळ संपलाच म्हणून समजा , मंगळ ग्रह दिशा बदलणार, 4 राशींचे नशीब पालटणार\nफोटो गॅलरी17 hours ago\n4 Dec 2021 Surya Grahan 2021 Photos | वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाचे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल “हिरा है सदा के लिए”\nSkin Care : दही आणि काकडीची पेस्ट चेहऱ्याला लावा आणि तजेलदार त्वचा मिळवा\nयंदाच्या सवाई गंधर्व महोत्सवावर ओमीक्रॉनचे सावट ; आयोजक घेणार उपमुख्यमंत्र्यांची भेट\n..तर Emergency Fund अडचणीच्या वेळी कामी येणार, किती अन् कशी गुंतवणूक करावी\nKiara Advani| रास्पबेरी पिंक लेहेंगा परिधान करुन कियारा अडवाणीने लावली इंटरनेटवर आग , लेहेंग्याची किंमत ऐकून अवाक व्हाल\nफोटो गॅलरी11 mins ago\nभारतीय मोटारसायकल बाजारात Hero MotoCorp ला पछाडत Bajaj Auto ची पहिल्या नंबरवर झेप\nNashik| साहित्य संमेलनात पुस्तकांचे मार्केट डाऊन, ऑनलाईनला तेजी; 5 वर्षांत खरेच वेगळे चित्र असेल\nसेन्सेक्समधील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांचे बाजारमूल्य 1.29 लाख कोटींनी वाढले, TCS ला सर्वाधिक नफा\nNagpur alert | सरकारी नोकरीचे आमिष, सव्वापाच लाखांनी गंडविले\nपर्यटनाचा प्लॅन बनवत आहात तर ‘या’ क्रेडिट कार्डच्या माध्यमातून मिळू शकतात चांगल्या ऑफर\n, काय करावं आणि काय नाही; डॉ. भोंडवेंनी दिला सल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/israeli-company-nso/", "date_download": "2021-12-05T07:30:37Z", "digest": "sha1:IZCE6T47LAMGV2JW5DBJ6FIW652GJMQZ", "length": 7771, "nlines": 144, "source_domain": "policenama.com", "title": "Israeli company NSO Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune Crime | पुण्याच्या आंबेगावातील खून प्रकरणातील ‘फरारी’ बीडमधून अटकेत;…\nACP Gajanan Tompe | पुण्यातील कोथरूड विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त गजानन टोम्पे यांची…\nPune ACP Transfers | पुण्यातील 6 सहा��्यक पोलिस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या \nPegasus द्वारे हेरगिरी करतंय सरकार, समोर आलेल्या पहिल्या यादीत 40 भारतीय पत्रकार; भीमा…\nAnkita Lokhande | अंकिता लोखंडेच्या लग्नाच्या विधींना झाली…\nNikki Tamboli | बर्थडे पार्टीमध्ये निक्की तांबोलीचा बोल्ड…\nRanbir Kapoor | रणबीरने मारली आलियाच्या लेहंग्याला लाथ;…\nNikita Dutta | ‘कबीर सिंह’च्या अभिनेत्री सोबत भररस्तामध्ये…\n मुलाची लग्नपत्रिका वाटप करुन…\nAmitabh Bachchan | चित्रपटांमध्ये काम मिळत नव्हतं, KBC च्या…\nLink PAN to LIC Policies | LIC ने आपल्या ग्राहकांसाठी आणली…\nPune Crime | पुण्याच्या आंबेगावातील खून प्रकरणातील…\nACP Narayan Shiragavkar | सहाय्यक पोलिस आयुक्त नारायण…\nACP Gajanan Tompe | पुण्यातील कोथरूड विभागाचे सहाय्यक पोलिस…\nPune ACP Transfers | पुण्यातील 6 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या…\nLink PAN to LIC Policies | LIC ने आपल्या ग्राहकांसाठी आणली…\nअवघे 7 हजार देऊन खरेदी करा जास्त मायलेजच्या TVS Sport चे…\nPune Crime | पुण्यात PMPML बस आदळल्याने प्रवाशाच्या मणक्यात…\nNew Wage Code | वेतन वाढीच्या आनंदावर ‘टाच’…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nPune Crime | पुण्याच्या आंबेगावातील खून प्रकरणातील ‘फरारी’ बीडमधून…\nखुलेआम सुरू आहे बनावट Aadhaar Card बनवण्याच धंदा, 10 मिनिटात तयार…\nHardik Pandya | मुंबई इंडियन्सनं सोडून दिल्यावर हार्दिकनं शेअर केला…\nIndian Railways | रेल्वे प्रवासात ज्येष्ठ नागरिकांना कधीपासून मिळेल…\nBombay High Court | ‘या’ प्रकरणात शिवसेना माजी खासदार…\n 1 आठवड्यानंतर शेतकर्‍यांच्या खात्यात येतील 4000 रुपये, राज्य सरकारांनी केली आहे तयारी, चेक करा…\nBJP MLA Ashish Shelar | ‘महाराष्ट्रात ‘गब्बर’ सारखा कारभार सुरू, 34 कोटींचा भूखंड पळवून बिल्डरच्या…\n शाळेत जाताना दोन सख्ख्या भावांना बसनं चिरडलं, एकाचा जागीच मृत्यू तर दुसऱ्याची मृत्यूशी संघर्ष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1736709", "date_download": "2021-12-05T07:25:14Z", "digest": "sha1:G4H44GXFEEN4A262PFYBEQROOYT7OF5P", "length": 15872, "nlines": 28, "source_domain": "pib.gov.in", "title": "पंतप्रधान कार्यालय", "raw_content": "संसदेच्या 2021 मधील पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातिला पंतप्रधानांनी केलेले भाषण\nनवी दिल्ली 19 जुलै 2021\nमित्रांनो, मी तुम्हां सर्वांचे स्वागत करतो आणि तुम्हां सर्वांनी कोविड लसीची किमान एक मात्रा घेता आली आहे अशी अपेक्षा करतो. मात्र, लस घेतल्यानंतर देखील, मी माझ्या सर्व मित्रांना विनंती करतो, माझ्या सर्व सहकाऱ्यांना विनंती करतो की, आपण सर्वांनी कोरोनाशी संबंधित सर्व नियमांचे पालन करण्यात सहकार्य द्यावे. कोरोना लस ही दंडावर म्हणजे बाहुवर टोचून घ्यावी लागते आणि जेव्हा आपण बाहूवर ही लस टोचून घेतो तेव्हा आपण सर्व बाहुबली म्हणजे सशक्त होतो आणि कोरोना आजाराशी लढण्यासाठी आपल्या दंडावर लस टोचून घेणे हा बाहुबली होण्यासाठीचा एकमेव उपाय आहे.\nकोरोना विरुद्धच्या लढाईत लस टोचून घेऊन आतापर्यंत 40 कोटींहून अधिक लोक बाहुबली झाले आहेत. यापुढील काळात देखील, लसीकरणाचे कार्य आपण अत्यंत वेगाने पुढे नेत आहोत. या कोरोना महामारीने संपूर्ण जगाला ग्रासले आहे, समस्त मानवजातीला वेढून टाकले आहे आणि म्हणूनच या महामारीविरुद्धाच्या लढाईत काही नव्या गोष्टी अंतर्भूत करता याव्या, सध्याच्या व्यवस्थेमध्ये काही चुका अथवा त्रुटी राहून गेल्या असतील तर त्यांची दुरुस्ती करता यावी आणि कोरोना विरुद्धच्या या लढाईत सर्वांनी एकत्र येऊन समर्थपणे एकमेकांसोबत आगेकूच करावी या उद्देशाने संसदेत देखील या महामारीबाबत साधक बाधक चर्चा होईल, या विषयाला प्राधान्य देऊन त्याबाबत विचार मंथन घडेल, सदनातील सर्व मान्यवर सदस्यांकडून व्यवहार्य सूचना केल्या जातील अशी आमची अपेक्षा आहे.\nसभागृहातील सर्व नेत्यांना माझी विनंती आहे की त्यांनी जर उद्या संध्याकाळी मला त्यांचा थोडा मोकळा वेळ दिला तर मी त्यांना महामारीबद्दल आपल्याकडे सध्या असलेली सगळी माहिती त्यांना तपशीलवारपणे देऊ शकेन. सरकारला संसदेच्या सभागृहात तसेच सभागृहाबाहेर देखील सर्व नेत्यांशी चर्चा करायची आहे कारण या विषयासंदर्भात मी अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या सतत भेटी घेऊन चर्चा करत आहे. विविध प्रकारच्या मंचांवर महामारीबाबत सर्व प्रकारचा उहापोह होत आहे. म्हणून माझी अशी इच्छा आहे की आता अधिवेशन सुरु आहे तर त्यानिमित्ताने प्रत्यक्ष भेट घेऊन या विषयावर समोरासमोर बसून चर्चा करण्याची संधी घ्यावी .\nमित्रांनो, या अधिवेशनात परिणामकारक निर्णय घेतले जावे, साधक बाधक चर्चा घडावी, जनतेला सरकारकडून ज्या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत ती देता यावी यासाठी सरकारने ���ूर्ण तयारी केली आहे. मी सर्व माननीय खासदारांना, सर्व राजकीय पक्षांना विनंती करतो की त्यांनी सरकारला अगदी झोंबणारे प्रश्न विचारावेत, कठोरपणे जाब विचारावा मात्र, सरकारला शांतपणे उत्तरे देण्याची संधी देखील द्यावी. या सवाल जबाबातून जनतेपर्यंत खरी माहिती पोहोचल्यामुळे लोकशाही सशक्त होते, जनतेचा लोकप्रतिनिधींवरचा विश्वास देखील वाढतो, देशाच्या विकासाची गती वाढते आणि त्याचसोबत प्रगतीचा वेग देखील वाढतो.\nमित्रांनो, या अधिवेशनात पूर्वीप्रमाणे व्यवस्था नसेल. बहुतेक सर्वांचे लसीकरण झालेले असल्यामुळे सर्वजण एकत्र बसून काम करणार आहेत. मी तुम्हां सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि प्रत्येकाने आपापली व्यवस्थित काळजी घ्यावी अशी कळकळीची विनंती करतो. आपण सर्वजण एकदिलाने देशवासीयांच्या आशा- आकांक्षा पूर्ण करण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करूया.\nमित्रांनो तुमचे खूप खूप धन्यवाद.\nसंसदेच्या 2021 मधील पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातिला पंतप्रधानांनी केलेले भाषण\nनवी दिल्ली 19 जुलै 2021\nमित्रांनो, मी तुम्हां सर्वांचे स्वागत करतो आणि तुम्हां सर्वांनी कोविड लसीची किमान एक मात्रा घेता आली आहे अशी अपेक्षा करतो. मात्र, लस घेतल्यानंतर देखील, मी माझ्या सर्व मित्रांना विनंती करतो, माझ्या सर्व सहकाऱ्यांना विनंती करतो की, आपण सर्वांनी कोरोनाशी संबंधित सर्व नियमांचे पालन करण्यात सहकार्य द्यावे. कोरोना लस ही दंडावर म्हणजे बाहुवर टोचून घ्यावी लागते आणि जेव्हा आपण बाहूवर ही लस टोचून घेतो तेव्हा आपण सर्व बाहुबली म्हणजे सशक्त होतो आणि कोरोना आजाराशी लढण्यासाठी आपल्या दंडावर लस टोचून घेणे हा बाहुबली होण्यासाठीचा एकमेव उपाय आहे.\nकोरोना विरुद्धच्या लढाईत लस टोचून घेऊन आतापर्यंत 40 कोटींहून अधिक लोक बाहुबली झाले आहेत. यापुढील काळात देखील, लसीकरणाचे कार्य आपण अत्यंत वेगाने पुढे नेत आहोत. या कोरोना महामारीने संपूर्ण जगाला ग्रासले आहे, समस्त मानवजातीला वेढून टाकले आहे आणि म्हणूनच या महामारीविरुद्धाच्या लढाईत काही नव्या गोष्टी अंतर्भूत करता याव्या, सध्याच्या व्यवस्थेमध्ये काही चुका अथवा त्रुटी राहून गेल्या असतील तर त्यांची दुरुस्ती करता यावी आणि कोरोना विरुद्धच्या या लढाईत सर्वांनी एकत्र येऊन समर्थपणे एकमेकांसोबत आगेकूच करावी या उद्देशाने संसदेत देखील या महामारीबाबत साधक बाधक चर्चा होईल, या विषयाला प्राधान्य देऊन त्याबाबत विचार मंथन घडेल, सदनातील सर्व मान्यवर सदस्यांकडून व्यवहार्य सूचना केल्या जातील अशी आमची अपेक्षा आहे.\nसभागृहातील सर्व नेत्यांना माझी विनंती आहे की त्यांनी जर उद्या संध्याकाळी मला त्यांचा थोडा मोकळा वेळ दिला तर मी त्यांना महामारीबद्दल आपल्याकडे सध्या असलेली सगळी माहिती त्यांना तपशीलवारपणे देऊ शकेन. सरकारला संसदेच्या सभागृहात तसेच सभागृहाबाहेर देखील सर्व नेत्यांशी चर्चा करायची आहे कारण या विषयासंदर्भात मी अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या सतत भेटी घेऊन चर्चा करत आहे. विविध प्रकारच्या मंचांवर महामारीबाबत सर्व प्रकारचा उहापोह होत आहे. म्हणून माझी अशी इच्छा आहे की आता अधिवेशन सुरु आहे तर त्यानिमित्ताने प्रत्यक्ष भेट घेऊन या विषयावर समोरासमोर बसून चर्चा करण्याची संधी घ्यावी .\nमित्रांनो, या अधिवेशनात परिणामकारक निर्णय घेतले जावे, साधक बाधक चर्चा घडावी, जनतेला सरकारकडून ज्या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत ती देता यावी यासाठी सरकारने पूर्ण तयारी केली आहे. मी सर्व माननीय खासदारांना, सर्व राजकीय पक्षांना विनंती करतो की त्यांनी सरकारला अगदी झोंबणारे प्रश्न विचारावेत, कठोरपणे जाब विचारावा मात्र, सरकारला शांतपणे उत्तरे देण्याची संधी देखील द्यावी. या सवाल जबाबातून जनतेपर्यंत खरी माहिती पोहोचल्यामुळे लोकशाही सशक्त होते, जनतेचा लोकप्रतिनिधींवरचा विश्वास देखील वाढतो, देशाच्या विकासाची गती वाढते आणि त्याचसोबत प्रगतीचा वेग देखील वाढतो.\nमित्रांनो, या अधिवेशनात पूर्वीप्रमाणे व्यवस्था नसेल. बहुतेक सर्वांचे लसीकरण झालेले असल्यामुळे सर्वजण एकत्र बसून काम करणार आहेत. मी तुम्हां सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि प्रत्येकाने आपापली व्यवस्थित काळजी घ्यावी अशी कळकळीची विनंती करतो. आपण सर्वजण एकदिलाने देशवासीयांच्या आशा- आकांक्षा पूर्ण करण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करूया.\nमित्रांनो तुमचे खूप खूप धन्यवाद.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/rupees-two-lakhs-and-3-quintals-of-rice-for-the-support-of-needy-families/03301841", "date_download": "2021-12-05T08:49:04Z", "digest": "sha1:VSJ25HWWLDR4CP2AWBFS26UQAEGSCBL4", "length": 7402, "nlines": 31, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "गरजू कुटुंबाच्या उदरनिर्वाह करीता १ लक्ष रुपये व १० क्विंटल तांदूळ - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nHome » गरजू कुटुंबाच्या उदरनिर्वाह करीता १ लक्ष रुपये व १० क्विंटल तांदूळ\nगरजू कुटुंबाच्या उदरनिर्वाह करीता १ लक्ष रुपये व १० क्विंटल तांदूळ\nविकटु बाबा प्रतिष्ठानाची मदत पोलीस निरीक्षक विनोद ठाकरे यांना १ लाख रुपयांचा चेक सुपूर्द\nटाकळघाट:- टाकळघाट व एम आय डी सी पोलीस स्टेशन हद्दीतील गरजू व गरीब लोकांच्या उदरनिर्वाह व जेवणाच्या व्यवस्थेकरिता विकटु बाबा प्रतिष्ठान कडून १ लाख रुपये व १० क्विंटल तांदूळ आज दि २९ मार्च ला दुपारी २ वाजता बुटीबोरी एम आय डी सी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विनोद ठाकरे यांना सुपूर्द केला.\nकोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव व त्याचा वाढता संसर्ग बघता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात लॉक डाऊन घोषित केले.त्याचसोबत संचारबंदी व जमावबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे बुटी बोरी एम आय डी सी मध्ये काम करणारे अनेक राज्यातील व विविध जिल्ह्यातील कामगार हे अडकून पडले आहे.अशावेळी एम आय डी सी मध्ये कचरा,भंगार तसेच पोटाची खडगी भरण्यासाठी मिळेल ते काम करून सकाळ संध्याकाळची चूल पेटविणारे अनेक कुटुंब आहेत. ज्यांना कालची चिंता व उद्याची पर्वा जे फक्त वर्तमाना चा विचार करीत जगतात अशा अनेक कुटुंबाणा लॉक डाऊन मुळे जगण्याचा संघर्ष करून उपासमारी सोबत लढा द्यावा लागत आहेत.अशा गरीब व गरजवंत कुटुंबांना उपाशी राहावे लागू नये म्हणून विकटु बाबा प्रतिष्ठानचे अध्यक्ष नाना शामकूळे यांनी गरीब व गरजवंतांच्या जेवणासाठी १ लाख रुपये व १० क्विंटल तांदूळ देऊन सामाजिक बांधिलकी जपली.\nबुटीबोरी ही आशिया खंडातील सर्वात मोठी औधोगिक वसाहत आहे.त्यामुळे येथे देशाच्या विविध प्रांतातून लोक उदरनिर्वाह करण्यासाठी आले.तथापि कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यामुळे सर्व यंत्रणाच कोलमडून पडल्यामुळे संपूर्ण देशात जमावबंदी व संचारबंदी लागू झाल्यामुळे यांच्या हाथाला कामच उरले नाही.काम नसल्यामुळे पैसा नाही व पैसे नसल्यामुळे चूल कशी पेटवायची असा प्रश्न निर्माण झाला अशातच टाकळघाट जी प क्षेत्राचे जी प सदस्य आतिष उमरे यांनी पुढाकार घेऊन संबधीत बाबीची जाणीव विकटु बाबा प्रतिष्ठानचे अध्यक्ष नाना शामकुळे यांना दिली व त्यांनी तात्काळ मदत देण्यास होकार दिला व मदतही दिली.यावेळी विकटु बाबा प्रतिष्ठानचे सचिव बागडे,कोषाध्यक्ष जांभुळकर,सदस्य बनसोड,राजू भगत,जी प सदस्य आतिष उमरे,बुटीबोरी एम आय डी सी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद ठाकरे,बुटीबोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख,पोलीस उपनिरीक्षक लगड,पत्रकार चंदू बोरकर,पो ह प्रमोद बन्सोड, विजय निकोसे,ना पो सी इकबाल शेख आदी प्रामुख्याने उपस्थित होते.\n← सरपंच प्रांजल वाघ ने गावात…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.thosprahar.com/is-there-a-road-the-condition-of-the-road-from-talao-lohara-to-savkheda-is-miserable/", "date_download": "2021-12-05T08:45:22Z", "digest": "sha1:KH2LP7H2GZ7MGF5GPJIGEZOMMG6M7HSI", "length": 12262, "nlines": 105, "source_domain": "www.thosprahar.com", "title": "रस्ता आहे का तलाव लोहारा ते सावखेडा रस्त्याची दयनीय अवस्था रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य.. - ThosPrahar News | Thos Nirbhid Marathi Batmya", "raw_content": "\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nवस्त्रहरणाच्या सीन शूटिंग नंतर ढसाढसा रडली द्रौपदी..पहा काय होत कारण..\nघाबरू नका हे आहेत उपाय आणि उपचार..\nअमळनेर: दामिनी पथकाचे मुंदडा विद्यालयात समुपदेशन..सर्व शाळांना देणार भेट..\nअमळनेर: एकतास येथे पिक नियोजनाची जलमिञांची गावसभा संपन्न..\nअमळनेर: सोनू भटू चौधरी यांची जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी व अंमळनेर तालुकाध्यक्ष छोटू रमेश चौधरी यांची निवड..\nमुख्यपेज/Rawer/रस्ता आहे का तलाव लोहारा ते सावखेडा रस्त्याची दयनीय अवस्था रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य..\nरस्ता आहे का तलाव लोहारा ते सावखेडा रस्त्याची दयनीय अवस्था रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य..\nरस्ता आहे का तलाव लोहारा ते सावखेडा रस्त्याची दयनीय अवस्था रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य..\nप्रतिनिधी : मुबारक तडवी\nरावेर : रावेर तालुक्यातील लोहारा ते सावखेडा रस्त्याचे गेल्या 2 / 3 वर्षापासुन बारा वाजलेले असुन संपुर्ण रस्त्यांमध्ये मोठ मोठे खड्डे पडून जागोजागी पाणी साचल्याने जणू तलावाचे स्वरुप आले आहे व हा रस्ता अपघातास कारणीभुत ठरत आहे.रहदारीसयातनामय परिस्थिती निर्माण झा��ी आहे रस्त्याच्या मोठमोठ्या खड्यांमधे फैजपुर इरिगेशन चे एअर सिमेंट पाईप जागोजागी लिकेज असल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे. आणि हेच पाणी शेतकऱ्यांच्या ,मजुरांच्या रहदारीला खुप मोठा अडथळा निर्माण करीत असल्यामुळे, वाहने चालविणे तल सोडाच पण पायी चालण्यासही तारेवरची कसरत करावी लागते प्रसंगी आपले जीव धोक्यात घालुन शेतकरी,मजुरांना यानाइलास्तव वाहनधारकांना या रस्त्याने प्रवास करावा लागत आहे,कारण या रस्त्याने मार्गक्रमण नेमका कुठूुन करायचा कारण रस्त्यात खड्डे का तलावात रस्ता हेच न उमगानाशे झाले आहे,वेळोवेळी या रस्त्याबाबतीत काही शेतकऱ्यांनी सामाजिक कार्यकत्यांनी या शेतकरी रस्त्यांबाबतीत निवेदने देऊन देखील,विविध वृत्तपत्रामधे बातम्या प्रकाशित करुन देखील काहीही उपयोग होत नसल्याने परिसरातील शेतकरी व मजुरांमधे संबधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांबाबतीत नाराजी व्यक्त केली जात आहे. वर्षापुर्वी हा रस्ता ज्या परिस्थितीत होता,त्यापेक्षाही या रस्त्यांची दुरुस्ती केव्हा होणार कारण रस्त्यात खड्डे का तलावात रस्ता हेच न उमगानाशे झाले आहे,वेळोवेळी या रस्त्याबाबतीत काही शेतकऱ्यांनी सामाजिक कार्यकत्यांनी या शेतकरी रस्त्यांबाबतीत निवेदने देऊन देखील,विविध वृत्तपत्रामधे बातम्या प्रकाशित करुन देखील काहीही उपयोग होत नसल्याने परिसरातील शेतकरी व मजुरांमधे संबधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांबाबतीत नाराजी व्यक्त केली जात आहे. वर्षापुर्वी हा रस्ता ज्या परिस्थितीत होता,त्यापेक्षाही या रस्त्यांची दुरुस्ती केव्हा होणार नविन नाही पण डागडुजीस तरी मुहूर्त मिळणार का नविन नाही पण डागडुजीस तरी मुहूर्त मिळणार का असा प्रश्न लोहारा,सावखेडा येथील शेतकरी वर्गासह नागरिकांना भेडसावत आहे\nमहिलांवर अत्याचारच होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे -प्राचार्य डॉ जे बी अंजने\nअवैध दारू विक्री बंद साठी खिर्डीत महिलांचा एल्गार\nखिर्डी ते ऐंनपुर रस्त्यावर खडड्यांचे साम्राज्य सा.बां विभागाचे दुर्लक्ष..\nअखिल भारतीय आदिवासी विकास परिषद.. जळगांव जिल्हा शाखेतर्फेपरिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांना जाहिर पाठिंबा\nअखिल भारतीय आदिवासी विकास परिषद.. जळगांव जिल्हा शाखेतर्फेपरिवहन महामंडळ कर्मचाऱ��यांना जाहिर पाठिंबा\nरावेर येथील पत्रकार शेख शरीफ यांना हैदराबाद येथे “उत्कृष्ट पत्रकारिता” या पुरस्काराने केले सन्मानित\nठोसप्रहार न्यूज अँप डाउनलोड करा\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nअमळनेर : माईंड पार्लर मधील फलक, लोकांच्या चर्चेला उधाण…\nशशी थरूर यांचा 6 महिला खासदारांसोबत सेल्फी व्हायरल… कप्शनमुळे वादात..मागितली माफी…\nधक्कादायक: भाऊ झाला वैरी..अल्पवयीन बहिणीवरच केला भावांनी सतत बलात्कार..अल्पवयीन बहिणीवरच केला भावांनी सतत बलात्कार..गरोदर राहिल्यानंतर घटना उघडकीस..\nमहत्वाचे..पुरुषांच्या दाढी मुळे महिलांना जावे लागत आहे “या”आजाराला सामोरे..\nअमळनेर:अजून दोन तरुणी नेल्या पळऊन..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-MB-IFTM-katti-batti-fame-ashwini-kasar-is-highly-educated-5879847-NOR.html", "date_download": "2021-12-05T08:36:12Z", "digest": "sha1:PZUVHQBZVJLNFSIKFSVDSUPFCKTODZ5T", "length": 4515, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Katti Batti Fame Ashwini Kasar Is Highly Educated | \\'कट्टी बट्टी\\' फेम अश्विनी ख-या आयुष्यात आहे उच्चशिक्षित, हे आहे तिचे Education - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n\\'कट्टी बट्टी\\' फेम अश्विनी ख-या आयुष्यात आहे उच्चशिक्षित, हे आहे तिचे Education\nसध्या झी युवा वाहिनीवर 'कट्टी बट्टी' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अहमदनगर मध्ये राहणाऱ्या पूर्वा आणि पराग यांच्या मोडलेल्या लग्नाची आणि जुळलेल्या प्रेमाची गोष्ट या मालिकेत प्रेक्षकांना बघायला मिळत आहेत. पूर्वा लग्नानंतरही तिचं पीएचडीचं शिक्षण पूर्ण करण्याचं ठरवते. पडद्यावर पूर्वा ही व्यक्तिरेखा अभिनेत्री अश्विनी कासार वठवत आहे. या व्यक्तिरेखेप्रमाणेच अश्विनीचा ही खऱ्या आयुष्यात उच्च शिक्षणाकडे कल आहे.\nउच्चशिक्षित आहे अश्विनी कासार...\nअश्विनी ही अर्थशास्त्र या विषयात पदवीधर आहे तसेच तिने लॉमध्ये मास्टर्स केले आहे. त्यानंतर उच्च न्यायालयात तिने वकिलीची प्रॅक्टिस देखील केली आहे. शिक्षण हे प्रत्येक अडचणीवर मात करण्यासाठी सर्वात मजबूत हत्यार आहे आणि अभिनय करतानासुध्दा त्याचा महत्वाचा वाटा आहे असे अश्विनीला वाटते. एक असाधारण अभिनेत्री बनून सुध्दा अश्विनीचे मत आहे की, तिच्या शिक्षणाचा तिला फायदा झाला. पडद्यावरील जीवनात शिक्षणाला अतिशय महत्व देणारी पूर्वा आणि खऱ्या आयुष्यातील अश्विनी यांची शिक्षणाबद्दलची मतं सारखीच आहे.\nपुढे वाचा, पहिले शिक्षण पूर्ण केलं आणि मग अभिनयाकडे वळली अश्विनी....\nन्युझीलँड ला जिंकण्यासाठी 533 धावांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-AHM-no-water-supply-on-saturday-to-nagars-some-parts-4201642-NOR.html", "date_download": "2021-12-05T08:50:17Z", "digest": "sha1:N2B2Q77LFSV3MHKBW5TPXDRQSOLYC7YF", "length": 3224, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "no water supply on saturday to nagar's some parts | नगरच्या काही भागात शनिवारी पाणीपुरवठा बंद - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nनगरच्या काही भागात शनिवारी पाणीपुरवठा बंद\nनगर - महावितरणकडून शनिवारी (9 मार्च) सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. याकाळात महापालिकेतर्फे शहर पाणीपुरवठा योजनेच्या वाहिन्यांची उन्हाळ्यापूर्वी आवश्यक असलेली दुरूस्तीची कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. या वेळेत मुळानगर व विळद येथून होणारा पाणी उपसा बंद ठेवण्यात येणार असल्याने टाक्या भरता येणार नाहीत. त्यामुळे शनिवारी बोल्हेगाव, नागापूर, सावेडी उपनगरातील पाइपलाइन रस्ता, गुलमोहर रस्ता, तसेच स्टेशन रस्ता, सारसनगर, विनायकनगर, मुकुंदनगर, केडगाव आदी भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन मनपाच्या पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे.\nन्युझीलँड ला जिंकण्यासाठी 527 धावांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/desh/after-maharashtra-now-punjab-government-has-taken-big-decision-corona-problem-12214", "date_download": "2021-12-05T07:07:08Z", "digest": "sha1:2NFOEQTTXSSL3GALTJF4CW6AHWO6YU4I", "length": 7530, "nlines": 50, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "Corona Update : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रानंतर आता पंजाब सरकारने घेतला मोठा निर्णय", "raw_content": "\nCorona Update : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रानंतर आता पंजाब सरकारने घेतला मोठा निर्णय\nदेशात कोरोना विषाणूने पुन्हा एकदा जोमाने पाय पसरण्यास सुरवात केल्याचे मागील काही दिवसांपासून दिसून येत आहे. त्यातल्या त्यात महाराष्ट्र, पंजाब, केरळ, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि दिल्ली यांसारख्या राज्यांमध्ये कोरोनाची नवीन प्रकरणे पूर्वीपेक्षा अधिक सापडत असल्याचे चित्र पाहायला पाहायला मिळत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पंजाब सरकारने 30 एप्रिलपर्यंत राज्यात नाईट कर्फ्यू लागू करण्याची घोषणा केली आहे. हा नाईट कर्फ्यू पंजाब मधील सर्व जिल्ह्यांमध्ये लागू राहणार आहे. (After Maharashtra now the Punjab government has taken a big decision on Corona problem)\nमहाराष्ट्र राज्यानंतर कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण पंजाब मध्ये आढळत आहेत. त्यामुळे पंजाब राज्यात कोरोनाच्या वाढत्या खबरदारीसाठी म्हणून सरकारने नाईट कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा कर्फ्यू सकाळी 9 वाजता सुरू होईल आणि पहाटे 5 पर्यंत लागू राहील. यापूर्वी पंजाब मधील 12 जिल्ह्यांमध्ये 10 एप्रिलपर्यंत नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला होता. आज पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वात कोरोना प्रकरणांचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात आली आणि त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी याआधीच जनतेने कोरोनाची खबरदारी घेतली नाही तर 8 एप्रिलपासून कठोर निर्बंध लादणार असल्याचे सांगितले होते.\nकमांडो राकेश्वर सिंग यांच्या सुटकेसाठी नागरिक रस्त्यावर; जम्मू-अखनूर हायवेवर...\nयाशिवाय, पंजाब सरकारने राजकीय कार्यक्रमांवर पूर्ण बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, जास्तीत जास्त 100 जणांना आऊटडोर कार्यक्रमामध्ये आणि इनडोअर कार्यक्रमात 50 जणांना सहभागी होता येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. यापूर्वी पंजाब मध्ये वाढत चाललेल्या कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे केंद्र सरकारने देखील चिंता व्यक्त केली होती. आरोग्य मंत्रालयाने पंजाब मधील 80 टक्के प्रकरणे ही यूके व्हेरिएन्टची असल्याचे म्हटले होते.\nदरम्यान, य���पूर्वी महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे नाईट कर्फ्यू लावण्याचा आदेश उद्धव ठाकरे सरकारने घेतला होता. तर मागील चोवीस तासात पंजाब (Punjab) मध्ये 2,900 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत आणि 62 जणांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 25,913 वर पोचली आहे. याशिवाय, मागील काही दिवसात राज्यात कोरोना संसर्गामुळे आतापर्यंत 7,216 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच, राज्यात आतापर्यंत 25 लाखाहून अधिक कोरोनाची प्रकरणे नोंदली गेली आहेत.\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.newsdanka.com/politics/will-matoshree-listen-to-maharashtras-women/31291/", "date_download": "2021-12-05T09:06:54Z", "digest": "sha1:2XVL3T6PJAMKZDC6IMDS6UYEIUQBVOHF", "length": 19128, "nlines": 156, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Will Matoshree Listen To Maharashtras Women", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरक्राईमनामासावित्रीच्या लेकीचं गाऱ्हाणं मातोश्री ऐकणार का\nसावित्रीच्या लेकीचं गाऱ्हाणं मातोश्री ऐकणार का\nव्हायला हवी पवारांच्या जातवादी राजकारणाची चर्चा\nजावेद अख्तर हा कुंपणावरचा कावळा\nआझाद मैदानात रडत होती मराठी अस्मिता…\nभाजपाच्या १२ महिला आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्यानंतर, आता भाजपाच्या महिला आमदारांनीही पत्र लिहून ठाकरे सरकारला घेरले आहे. “सावित्रीच्या लेकीचं गाऱ्हाणं मातोश्री ऐकणार का” असा सवाल या पत्रातून विचारला आहे. “राज्यात महिला अत्याचार वाढत असताना, महिला असुरक्षित असताना दिल्लीत अधिवेशन बोलावण्याची मागणी करून राज्याची अब्रू दिल्लीच्या वेशीवर टांगण्याचा प्रयत्न का करताय” असा सवाल या पत्रातून विचारला आहे. “राज्यात महिला अत्याचार वाढत असताना, महिला असुरक्षित असताना दिल्लीत अधिवेशन बोलावण्याची मागणी करून राज्याची अब्रू दिल्लीच्या वेशीवर टांगण्याचा प्रयत्न का करताय” असा खरमरीत सवाल या महिला आमदारांनी विचारला आहे.\nआता कोरोनाचे निर्बंध बरेचसे शिथिल होऊन जनजीवन पूर्वपदावर येऊ पाहात असल्याने आपणही मंत्रालयातील कार्यालयात रुजू झाला असाल या अपेक्षेने आम्ही, महाराष्ट्रातील सावित्रीच्या लेकी आपणास हे पत्र मंत्रालयाच्या पत्त्यावर पाठवत आहोत. राज्याची कायदा सुव्यवस्था, महिलांची आणि एकूणच जनतेची सुरक्षा हा संपूर्णपणे राज्य सरकारच्या अखत्यारीतील विषय असतो, हे आपणास माहीत आहे.\nमाननीय राज्यपाल महोदयांना लिहिलेल्या पत्रात तसा उल्लेख आपण केल्याचे आढळते. परंतु, कायदा सुव्यवस्थेशी संबंधित विषय राज्याच्या गृहखात्याशी संबंधित असल्याने मुख्यमंत्री कार्यालयाशी त्याचा संबंध नाही असे आपण अन्य एका संदर्भात स्पष्ट केल्याचा उल्लेख गृहखात्याने केल्याच्या बातम्या प्रसृत झाल्यामुळे, राज्यात रसातळाला गेलेल्या कायदा सुव्यवस्थेच्या स्थितीबाबत आणि दिवसागणिक महिलांवर सुरू असलेल्या तालिबानी अत्याचारांबाबत आपणास वा आपल्या कार्यालयास त्याची नेमकी कल्पना असेल किंवा नाही याबाबत आम्ही साशंकच आहोत.\nमहाराष्ट्रात महिलांवर अत्याचार होत असल्याची कबुली आपण माननीय राज्यपालांना पाठविलेल्या पत्रातून दिली असली, तरी साकीनाक्यातील त्या दुर्दैवी पाशवी अत्याचारानंतरही मुंबईपलीकडेदेखील असलेल्या महाराष्ट्रात त्यानंतर घडलेल्या काही घटना आपल्या कार्यालयापर्यंत पोहोचल्या नसाव्यात असे दिसते.\nपरभणीमध्ये एका अल्पवयीन कन्येवर सामूहिक पाशवी बलात्कार झाला, आणि त्यानंतर या लेकीने अत्यंत वैफल्यग्रस्त होऊन विष प्राशन करून आपले आयुष्य संपविले हे गृहखात्यामार्फत आपल्या कार्यालयास कळविले गेले असेलच. आपण म्हणता त्याप्रमाणे अशी गुन्हेगारी काही एकट्या महाराष्ट्रात नाही. अन्य राज्यांतही ती आहे. पण आपण त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे याचा अभिमान बाळगावा अशी ही स्थिती खचितच नाही. नापासांच्या स्पर्धेत सर्वाधिक गुण संपादन करून स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा पळपुटेपणा पुन्हा अशा प्रकरणांतही दाखवावा ही आम्हा शिवरायांच्या महाराष्ट्रातील सावित्रीच्या लेकींसाठी लाजीरवाणी बाब आहे.\nदेशाच्या अन्य राज्यांतही गुन्हेगारी आहे, हे आपले कातडीबचाऊ समर्थन शिवरायांच्या महाराष्ट्रास साजेसे नाही हे आम्ही आपणास हतबलपणे निदर्शनास आणून देत आहोत.\nमहोदय, आपण मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यापासून राज्याच्या प्रत्येक समस्येवर केवळ केंद्राकडे बोट दाखविण्याचे कर्तृत्व दाखविले आहे. आता राज्यातील महिला भयंकर असुरक्षिततेच्या वातावरणात वावरत असताना व दिवसागणिक महिलांची अब्रू लुटली जात असतानादेखील आपण संसदेच्या अधिवेशनाची मागणी करून राज्याची अब्रू थेट दिल्लीच्या वेशीवर टांगण्याचा प्रयत्न कशासाठी करत आहात हे आम्हा सावित्रीच्या लेकींसाठी अनाकलनीय आहे.\nराज्यातील महिलांच्या सन्मानाबद्दल आपण नेहमी छत्रपती शिवरायांच्या नीतीचा आदर्श ठेवत असतो. महाराष्ट्राच्या स्त्रीसन्मानाचा इतिहास आज खुंटीवर ठेवल्याच्या भावनेने आम्ही व्यथित आहोत. महोदय, अन्य राज्यांतील गुन्हेगारीशी तुलना करून महाराष्ट्रातील गुन्हेगारी आणि महिलांवरील पाशवी अत्याचारांचे समर्थन होऊ शकणार नाही. या गुन्हेगारीस कठोर पायबंद घालण्यासाठी राज्य सरकारनेच पावले उचलावयास हवीत. त्याकरिता, गृहखात्याच्या अखत्यारीतील अशा घटनांची मुख्यमंत्री या नात्याने दखल घेणे हे आपले कर्तव्य ठरते. केंद्र सरकार अधिवेशन आयोजित करण्याबद्दल सांगण्याऐवजी महाराष्ट्रातील या लज्जास्पद घटनांचे पाढे संसदेत वाचले जावेत अशी अपेक्षादेखील न करता, अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारचे प्रमुख म्हणून आपण ठोस कृती करून महिलांना सुरक्षिततेची हमी द्यावयास हवी, अशी आम्हा त्रस्त महिलांची मागणी आहे.\nकेवळ अधिकारी स्तरांवर बैठका घेऊन आणि आदेशांचे कागदी घोडे नाचवून कायदा सुव्यवस्था स्थिती राखण्याचे आपले प्रयत्न फोल आहेत. त्याकरिता सुरक्षा दलांना दबावमुक्त वातावरणात त्यांचे कर्तव्य बजावण्याची मुभा देणे आवश्यक आहे. राज्यातील महिला अत्याचाराच्या अनेक घटनांमध्ये गुन्हेगारांना पाठीशी घालून पीडित महिलांचीच उपेक्षा होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.\nअशा वेळी केवळ आपल्या खात्याच्या अखत्यारीतील घटना नाही असे लंगडे युक्तिवाद करून स्वतःचा बचाव करण्यामुळेच गुन्हेगारीस खतपाणी मिळत आहे, हेही आम्ही आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो. राज्यपाल महोदयांना उत्तर देऊन आपण राज्यातील अत्याचारपीडित महिलांच्या वेदनेची थट्टा उडविली आहे, अशी आमची भावना आहे.\nकेंद्र सरकारकडे बोटे दाखवून अशा घटनांची जबाबदारी आपणास टाळता येणार नाही, असा इशारा आम्ही महाराष्ट्रातील भय��्रस्त महिलावर्गाच्या वतीने आम्ही देत आहोत. आपण योग्य ती दखल घ्याल व राज्यातील अनागोंदीचे लंगडे समर्थन तरी थांबवाल, अशी अपेक्षा आहे.\nआयपीएलवर पुन्हा कोरोना संकट\nपंजाबनंतर हरियाणामध्ये काँग्रेसवर संकट\nभारताच्या ‘वॅक्सिन’ मुत्सद्देगिरीला यश\nसंयुक्त राष्ट्रसंघ, क्वाड बैठकांसाठी मोदी अमेरिकेला रवाना\nअन्यायग्रस्त महाराष्ट्रातील हतबल सावित्रीच्या लेकी\nपूर्वीचा लेखनिर्दोष मुक्ततेनंतर सात वर्षांनी अश्विन नाईक येणार तुरुंगातून बाहेर\nआणि मागील लेख‘व्हीडिओ कॉन्फरन्सिंग सभा कशाला, प्रत्यक्ष बैठका घ्या\nफॉग चल रहा है\n‘ओमिक्रोन सर्वांना मारून टाकेल’ म्हणत डॉक्टरने कुटुंबाला संपवले\n१२ जणींना लग्नाच्या बेडीत अडकवणाऱ्याला घातल्या बेड्या\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nफॉग चल रहा है\n‘ओमिक्रोन सर्वांना मारून टाकेल’ म्हणत डॉक्टरने कुटुंबाला संपवले\n१२ जणींना लग्नाच्या बेडीत अडकवणाऱ्याला घातल्या बेड्या\nदहशतवादी समजून गोळीबार, ११ मजूर ठार\nभारतीय लष्करी अधिकारी पाकिस्तानी हॅकर्सचे लक्ष्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/DMS-kalpesh-yagnik-kalpesh-yagnik-column-5641196-NOR.html", "date_download": "2021-12-05T08:00:33Z", "digest": "sha1:UZQESD7JLNLB2PWBPLMAJJITICUOH3AO", "length": 11657, "nlines": 66, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Kalpesh Yagnik, Kalpesh Yagnik Column | DB Special: अबु सालेमला फाशी देणे शक्य; पोर्तगालच्या अटींचा असा आहे खरा अर्थ - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nDB Special: अबु सालेमला फाशी देणे शक्य; पोर्तगालच्या अटींचा असा आहे खरा अर्थ\nक्रूर गुन्हेगारासमोर देश, पोलिस आणि कायदा कसे निरुपयोगी ठरतात याचे ताजे उदाहरण म्हणजे गुंड ते दहशतवादी झालेला अबु सालेम...\nप्रकरण 1993 मुंबई बॉम्बस्फोटाचे आहे. 6 दहशतवाद्यांमध्ये सालेम सुद्धा होता. विशेष टाडा न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले आहे. कित्येक वर्षांपासून अपील, वकील, युक्तीवाद आणि तारखांवरून या खटल्याचे अनेक भाग आहेत. अनेक खटलेही आहेत. आता कुठे सालेम, मुस्तफा डोसा, ताहीर मर्चंट, रियाझ सिद्दीकी दोषी ठरवण्यात आले आहेत. डोसाचा मृत्यू कैदेतच झाला. सालेमला मृत्यूदंड मिळावा अशी अनेकांची इच्छा आहे. मात्र, पोर्तुगाल प्रत्यर्पन करारानुसार, सालेमला मृत्यूदंड न देता जन्मठेप मागितला जात आहे. इथपर्यंतचे वृत्त सर्वच ठिकाणी\nजाहीर झाले आहे. तरीही अबु सालेमला फाशी दिली जाऊ शकते.\n2005 मध्ये मोठा प्रचार-प्रसार करून अबु सालेम आणि मोनिका बेदीला भारतात आणले गेले. त्याच दिवशी दैनिक भास्करचे ग्रुप एडिटर कल्पेश याग्निक यांनी पहिल्या पानावर संपादकीयमध्ये लिहले होते की 'अबु सालेमला फाशी देणार नसाल, तर मग 1993 च्या बॉम्बस्फोटांमध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना देणार का' त्यावेळी याग्निक यांचा लेख भावनांवर आधारित होता. यावेळी त्यांनी अबु सालेमला फाशी कशी दिली जाऊ शकते यावर एक अभ्यासपूर्ण लिखाण केले आहे.\nअबु सालेम 7 जुलै 2017 रोजी झालेल्या सुनावणीत टाडा कोर्टामध्ये म्हणाला, \"आता दिल्ली पोलिस माझ्या मागे लागले आहेत. बळजबरी पैसे उकळण्याच्या 1998 च्या एका खटल्यात ते वारंवार मला नोटीस पाठवत आहेत.\" पोर्तुगालकडून प्रत्यर्पन होत असताना अबु सालेम विरोधात हा खटला नव्हता. यावर कोर्टाने पोलिसांना सवाल देखील केला.\nएखाद्या खटल्यासाठी सालेमला घेऊन जात असताना त्याने अचानक हल्ला केल्यास, पोलिसांचे शस्त्र हिसकावून कुणाला जखमी किंवा ठार मारल्यास पोर्तुगालच्या कराराने भीत आपण थर-थरणार का 25 वर्षांहून अधिकची शिक्षा देता येणार नाही का 25 वर्षांहून अधिकची शिक्षा देता येणार नाही का याच प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी संपादकांनी प्रशासकीय शब्द चाळून पाहिले. यात सत्य उफाळून समोर आले आहे.\nतत्पूर्वी आणखी एक गोष्ट म्हणजे, 5 जुलै रोजी सीबीआयच्या विशेष न्यायालयात सरकारी वकील दीपक साळवी यांनी काही गंभीर तथ्य कोर्टासमोर मांडले. यास कायद्याच्या भाषेत ‘अग्रिवेटेड सर्कमस्टन्सेज’ म्हटले जाते. अर्थातच गुन्ह्याचे गांभीर्य वाढवणारी परिस्थिती... मात्र, बचाव पक्षाच्या वकिलांनी यास तीव्र विरोध केला.\nसालेमला मृत्यूदंड दिला जाऊ शकत नाही आणि मागण्यात सुद्धा आलेला नाही. त्यामुळे, सरकारी वकिलांनी ह्या गोष्टी मांडू नयेत... न्यायालयाने बचाव पक्षाचा युक्तीवाद मान्य केला.\nसालेमने केलेल्या कृत्यांची मांडणी करण्यापासून न्यायालय का रोखते असा सवाल संपादकांनी उपस्थित केला आहे. याच न्यायालयात 2 वर्षांपूर्वी कायद्याला दृष्टीहीन व्हावे लागले होते. एक बिल्डर प्रदीप जैनच्या हत्येप्रकरणी दोषीला फाशी न देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. कारण एवढेच की दोषीचे प्रत्यर्पन पोर्तुगालच्या करारानुसार करण्यात आले होते. दोषी हाच अबु सालेम होता.\nत्यामुळे, या प्रत्यर्पन करारात नेमके काय आहे हे जाणून घेण्याची उत्सूकता वाढत गेली. हत्या आणि इतर गंभीर गुन्हे सिद्ध होत आहेत. तरीही पोर्तुगालच्या कराराच्या अडथळ्यामुळे दोषीला मृत्यूदंड देता येत नाही. एका करारावरून न्याय व्यवस्थेचा अपमान का पोर्तुगालचे सरकार करारांच्या माध्यमातून भारत सरकारला धमकावत आहे.\nअटीनुसार, ज्या खटल्यांमध्ये मृत्यूदंड आणि जन्मठेप आहे त्यांना चालवता येणारच नाही. याचा अर्थ कायद्याने केवळ डोळे बंद करून बसणे नाही. त्यावेळी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश राहिलेले पी. सतशिवम यांनी म्हटले होते, की पोर्तुगालच्या सर्वोच्च न्यायालयाचे निकाल भारतीय न्यायालयांवर बंधनकारक राहणार नाहीत. आम्ही आमच्या न्यायालयांमध्ये खटले सुरू ठेवणार आहोत. तरीही त्यांनी सीबीआयचा पोर्तुगाल आधारित\nअर्ज मान्य केला, की नवे आरोप रद्द करण्यात यावे.\n1993 च्या बॉम्बस्फोटात 257 निष्पाप नागरिकांचा बळी गेला. ह्या हत्या सराईत गुन्हेगार आणि गुंड ते मृत्यूचे सौदागर झालेल्या टायगर मेमन, याकूब मेमन आणि छोटा शकीलने सुपारी घेऊन बॉम्बस्फोट घडवून केल्या होत्या. धनाढ्य, सिनेतारकांना ब्लॅकमेल करून करोडोंडी ब्लॅकमेलिंग करणारा दहशतवादी दाऊद इब्राहिम याचा सूत्रधार होता. तरीही वाहते रक्त, किंचाळणाऱ्या महिला आणि लहान मुले, आणि आपले मूल गमावलेल्या आई-वडिलांवर पोर्तुगालच्या अटी वर्चढ ठरत आहेत.\nभारत ला 495 धावांची आघाडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-ashokrao-chavah-news-in-marathi-businessman-meet-ashokrao-4693681-NOR.html", "date_download": "2021-12-05T09:24:36Z", "digest": "sha1:NVYGOW5HNZ2BNMDDVS75KUOKAINLTZAL", "length": 6819, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "ashokrao chavah news in Marathi, businessman meet ashokrao | मुख्यमंत्र्यांपेक्षा अशोकराव पॉझिटिव्ह! ‘आयआयएम’साठी पाठपुराव्याचे आश्वासन - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nऔरंगाबाद - औरंगाबाद आयआयएम स्थापन व्हावी, या मागणीसाठी शहरातील उद्योजकांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पुन्हा चर्चेसाठी वेळ मागितला. मात्र, त्यांनी तो न दिल्याने शेवटी उद्योजकांनी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची भेट घेऊन ‘आयआयएम’साठी पाठपुरावा करण्याची गळ घातली. त्यांनी या मुद्दय़ावर मराठवाड्याच्या उद्योजकांची भक्कम बाजू घेत दिल्ली दरबारी नेटाने प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.\nशनिवारी काँग्रेसच्या मेळाव्यानिमित्त मुख्यमंत्री चव्हाण शहरात आले होते. त्यामुळे ‘आयआयएम’ औरंगाबादेतच का व्हावे, हा मुद्दा पटवून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना वेळ मागितला; पण मुख्यमंत्र्यांनी उद्योजकांना भेट नाकारली. त्यामुळे निराश झालेल्या उद्योजकांना अशोकराव चव्हाण यांच्या रूपात आशेचा किरण गवसला. अशोकराव चव्हाण यांनी उद्योजकांना त्यांच्या खडकेश्वर येथील साईशंकर बंगल्यात दुपारी बोलावले. ‘आयआयएम’ मुद्दय़ावर त्यांनी सकारात्मक भूमिका दश्रवत मराठवाड्याची बाजू दिल्लीत भक्कमपणे मांडण्याचे आश्वासन दिले. या वेळी ‘सीएमआयए’चे अध्यक्ष मुनीश शर्मा, उपाध्यक्ष आशिष गर्दे, माजी अध्यक्ष मिलिंद कंक, मुकुंद कुलकर्णी, मानसिंग पवार यांची उपस्थिती होती. सर्व उद्योजकांनी ‘आयआयएम’ औरंगाबादसाठी कसे योग्य आहे हे त्यांना पटवून दिले. या मुद्दय़ावर अशोकरावांनी उद्योजकांना एक तास दिला. उद्योजकांनी युवक काँग्रेसचे अध्यक्ष व खासदार राजीव सातव आणि खासदार राजकुमार धूत यांनाही याबाबत निवेदन दिले आहे.\nविद्यार्थी आणि उद्योजकांकडून शहरात आयआयएमची मागणी होत आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारले असता त्यांनी केंद्र सरकारची ही घोषणा फसवी वाटते, असे मत व्यक्त केले. देशात अशा दहा संस्था उभारण्याचा केंद्राने निर्णय घेतला असला तरी यासाठी केवळ 500 कोटी म्हणजे एका संस्थेला केवळ 50 कोटी हे फार अपुरे बजेट आहे. त्यामुळे केंद्र सरकार ही बाब किती गांभीर्याने घेते याबाबत विचार करावा लागेल. शिवाय आयआयएम जागेचा निर्णय घेण्यासाठी आयआयएमची स्वतंत्र संस्था असते, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. याबाबत केंद्र सरकारशी चर्चा करू, अशी पुस्तीही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या वेळी जोडली.\nन्युझीलँड ला जिंकण्यासाठी 522 धावांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-JAL-bhusawal-kerosine-black-market-hub-4366481-NOR.html", "date_download": "2021-12-05T08:50:52Z", "digest": "sha1:T6SD7RA5CJQX6QFDBAQ6U5NOLLO7QDCC", "length": 5813, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Bhusawal Kerosine Black Market hub | भुसावळ शहर रॉकेल माफियांचा अड्डा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nभुसावळ शहर रॉकेल माफियांचा अड्डा\nभुसावळ - भुसावळ शहर रॉकेल माफियांचा मोठा अड्डा झाला असून प्रशासनसुद्धा यात सामील आहे. महामार्गावर बिनबोभाट निळ्या रॉकेलची विक्री करून पाच ते सहा रॉकेल माफिया धनदांडगे झालेले आहेत. ही खदखद एखाद्या विरोधी पक्षातील पदाधिकार्‍याची नसून खुद्द सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष युवराज लोणारी यांची आहे. या माफियांवर कारवाई व्हावी, हिच पक्षाची भूमिका असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.\nबाजारपेठ पोलिसांनी मंगळवारी (दि. 3) काळ्या बाजारातील रेशनचे साडेआठ हजार लीटर रॉकेल पकडले. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक आघाडीच्या शहर उपाध्यक्षावर गुन्हा दाखल झाला. या मुळे शहरात खळबळ उडाली आहे. याबाबत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष युवराज लोणारी यांनी बुधवारी निवेदन प्रसिद्धीस दिले. त्यात भुसावळ शहरात निळ्या रॉकेलचा अवैध साठा सापडला. चौकशीअंती यात सहभागी सर्वांवर कारवाई व्हावी. राष्ट्रवादीची बांधिलकी जनतेशी आहे. भुसावळकरांना निळे रॉकेल मिळायला हवे, हिच पक्षाची भूमिका आहे. याप्रकरणी कोणी पक्षाची बदनामी करत असेल तर सहन करणार नाही. पक्षात राहून कोणी असे कृत्य करत असेल तर निश्चितच कारवाई होईल. पाच ते सहा रॉकेल माफिया धनदांडगे झालेले आहेत. त्यांची पाळेमुळे खोदण्यासह सर्व रॉकेल डेपोचालकांची चौकशी व्हावी. यानंतर कार्यकर्ते अवैध विक्रेत्यांचे अड्डे पोलिसांच्या लक्षात आणून देतील, असा इशारा लोणारींसह युवा शहराध्यक्ष दिनेश भंगाळे, अल्पसंख्याक आघाडीचे शहराध्यक्ष पप्पू बागवान यांनी दिला आहे.\nही तर अतिशय लज्जास्पद बाब\nनिवेदनात लोणारींनी पोलिसांचे अभिनंदन करून तहसीलदारांच्या कार्यक्षेत्रात येणार्‍या पुरवठा विभागाचे वाभाडे काढले आहेत. अवैध रॉकेल साठय़ाची पोलिसांना माहिती मिळते. मात्र, ज्यांची खरी जबाबदारी आहे, अशा पुरवठा खात्यास माहिती नसणे लज्जास्पद बाब असल्याचे प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.\nन्युझीलँड ला जिंकण्यासाठी 527 धावांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-DHA-marathi-news-about-bheem-pul-at-mana-village-in-uttarakhand-5368336-PHO.html", "date_download": "2021-12-05T07:43:55Z", "digest": "sha1:NNPPAAFKOQAX4WJJJYRC7CF5TGIVQOTZ", "length": 4615, "nlines": 72, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Bheem Pul at Mana Village in Uttarakhand | PHOTOS : हे आहे भारतातील शेवटचे गाव, इथूनच स्‍वर्गात गेले होते पांडव - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nPHOTOS : हे आहे भारतातील शेवटचे गाव, इथूनच स्‍वर्गात गेले होते पांडव\nदेहराडून (उत्‍तराखंड) - पांडव सदेह स्वर्गारोहणासाठी चालत गेले होते. एका श्‍वानाने त्‍यांना मार्ग दाखवला. पण, ज्‍या रस्‍त्‍याने पांडव स्‍वर्गात केले ते ठिकाणी देवभूमी उत्‍तराखंडमध्‍ये आहे. त्‍याचीच खास divyamarathi.com च्‍या वाचकांसाठी...\nनेमके कुठे आहे ते ठिकाण \n> बद्रीनाथजवळ माणा या गावात ते ठिकाण आहे.\n> विशेष म्‍हणजे हे गाव भारतातील शेवटचे गाव आहे.\n> रोज या ठिकाणी शेकडो भाविक भेट देतात.\n> पौराणिक कथेनुसार स्‍वर्गात जाताना भीमाने आपल्‍या हाताने विशालकाय दोन दगड ओढून पूल तयार केला. त्‍यावरून पांडव स्‍वर्गाकडे गेले.\nपुढील स्‍लाइड्सवर वाचा, पांडवांना स्‍वर्गात जाण्‍यासाठी काय-काय अडचणी आल्‍या... कुणाकुणाचा झाला मृत्‍यू...\n(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)\nद्रौपदी असा ठेवत होती पाच पतींसोबत ताळमेळ, कसा केला संसार , वाचा...\n\\'द्रौपदी\\'ला जिंकता आले नाही सत्तेचे महाभारत, तिनदा केला होता आत्महत्येचा प्रयत्न\nकेवळ कुंती नाही, द्रौपदी आणि 5 पतींमागे हे होते खरे कारण\nभारत ला 474 धावांची आघाडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-TAN-offering-water-on-shivling-to-be-prosperous-4695173-PHO.html", "date_download": "2021-12-05T08:28:19Z", "digest": "sha1:3A44QXN2R3AJYSGZAL5UI4FU7ZDMZAV4", "length": 4061, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Offering Water On Shivling To Be Prosperous | श्रावण : इच्छापूर्तीसाठी शास्त्रामध्ये सांगण्यात आलेला पाण्याचा सोपा शिव पूजा उपाय - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nश्रावण : इच्छापूर्तीसाठी शास्त्रामध्ये सांगण्यात आलेला पाण्याचा सोपा शिव पूजा उपाय\nश्रावण महिना महादेवाला समर्पित आहे. हा वर्षा काळ (पावसाळा) आहे. या विशेष काळामध्ये निसर्गरूपी महादेवाचे वंदन आणि पूजेमध्ये जलाभिषेक अत्यंत शुभफळ प्रदान करणारे मानले गेले आहे. शिव वैराग्याचे अद्भुत आदर्श आहेत. व्याघ्रांबरधारी, साधे आणि सरळ स्वरूप असणारे महादेव भक्ताने अर्पण केलेल्या सध्या पूजा सामग्रीनेसुद्धा प्रसन्न होतात.\nपवित्र जलासोबत महादेवाचा असाच एक उपाय देव पूजा प्रथांमधील विघ्न दूर करून सुख-समृद्धीची इच्छा पूर्ण करणारा मानला गेला आहे.\nयेथे सांगण्यात आलेला पाण्यासोबतचा शिव पूजा विधी शास्त्रामध्ये देव उपासनेचा छोटा, सोपा परंतु श्रेष्ठ उपाय मानला गेला आहे. हा पंचोपचार पूजा नावाने ओळखला जातो. पंचोपचार पूजा म्हणजे पाच पूजन सामग्रीने पूजा करणे. श्रावणात या पूजा उपायने शिवलिंगावर जप अर्पण केल्यास सर्व इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते.\nपुढील स्लाइडवर क्लिक करा आणि जाणून घ्या, सोपा आणि अचूक पूजा उपाय...\n(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)\nभारत ला 539 धावांची आघाडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://m.dailyhunt.in/news/india/marathi/mahanews+live-epaper-mahaliv/salunamadhye+kes+chukiche+kapale+tar+nukasan+bharapai+milu+shakate+panchatarankit+hotelamadhil+salun+madhye+kes+chukichya+paddhatine+kapale+mahilela+tabbal+don+koti+rupayanchi+bharapai-newsid-n318528820", "date_download": "2021-12-05T07:39:53Z", "digest": "sha1:HNDCRCCJIYIPRJPI2MLFFQCB26SSC4ZG", "length": 2622, "nlines": 25, "source_domain": "m.dailyhunt.in", "title": "Dailyhunt", "raw_content": "\nसलूनमध्ये केस चुकीचे कापले तर नुकसान भरपाई मिळू शकते.. नुकसान भरपाई मिळू शकते.. पंचतारांकित हॉटेलमधील सलून मध्ये केस चुकीच्या पद्धतीने कापले.. महिलेला तब्बल दोन कोटी रुपयांची भरपाई ..\nदिल्ली : महान्यूज लाईव्ह\nकोलकात्यामधील एका इंटरनॅशनल हॉटेलमध्ये असलेल्या सलूनमध्ये महिलेचे चुकीच्या पद्धतीने केस कापल्यामुळे तिला जो मनस्ताप झाला, त्यामुळे राष्ट्रीय ग्राहक मंचाने हॉटेलला तब्बल दोन कोटींचा दंड ठोठावला आहे.\nपुणे-पंढरपूर महामार्गावर सासवडजवळ भीषण अपघात; ११ वर्षाच्या मुलाचा मृत्यू, ६ जण जखमी\nसासवड: पुणे - पंढरपूर पालखी महामार्गावर सासवड जवळील दुभाजक पुलाजवळ लक्झरी बस आणि कारचा भीषण अपघात झाला.\nएमपीएससी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, 2 जानेवारीला राज्य सेवा पूर्वपरीक्षा\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) यंदाच्या विविध परीक्षांच्या अंदाजित तारखा जाहीर केल्या आहेत. एमपीएससी राज्य सेवा पूर्वपरीक्षा येत्या 2 जानेवारी 2022 ला होणार असून मुख्य परीक्षा 7, 8 आणि 9 मेदरम्यान घेण्यात येणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.popxo.com/article/importance-of-sesame-seeds-during-makar-sankranti-in-marathi/", "date_download": "2021-12-05T07:52:22Z", "digest": "sha1:JMFTF6Z2WQTN7GK2PXIKBHXUNZGKIBNT", "length": 16983, "nlines": 49, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "Importance Of Sesame Seeds In Marathi - म्हणून मकर संक्रांतीला असतं तिळाचं महत्त्व जाणून घ्या", "raw_content": "\nइंग्रजी नव्या वर्षाची सुरुवात झाली की, मराठी सणांनाही सुरुवात होते. सर्वात पहिला सण येतो तो म्हणजे मकर संक्रांत. दरवर्षी जानेवारीच्या 14 तारखेला संक्रांत हा सण साजरा करण्यात येतो. भारतामध्ये विविध ठिकाणी वेगवेगळ्या नावाने हा सण साजरा केला जातो. महाराष्ट्रामध्ये मात्र मकर संक्रांत म्हणूनच हा दिन साजरा होतो. तिळगूळ घ्या गोड गोड बोला अशाप्रकारे मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या जातात. खरं तर मकर संक्रांतीला अध्यात्मिक जितकं महत्त्व आहे, तितकंच शास्त्रीय महत्त्वही आहे. हा दिवस येण्याआधी रात्र मोठी असते तर दिवस लहान असतो. मात्र या दिवसानंतर दिवस आणि रात्र समान होतात. शिवाय संक्रांतीनंतर ऋतूबदल होत थंडी कमी होऊ लागते. पण सर्वात महत्त्व असतं ते या दिवशी तिळाला. तीळ इतके महत्त्वाचे का असा प्रश्न सर्वांनाच पडतो. पण पूर्वी प्रचंड प्रमाणात थंडी असायची आणि तिळामुळे शरीर उष्ण राहते. त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ खाण्याची पद्धत सुरु झाली. त्यातूनच तिळाचे लाडू आणि विविध पदार्थ बनण्यास सुरुवात झाली.\nमकर संक्रांती म्हणजे नेमकं काय\nतिळगुळाचं इतकं महत्त्व का\nकाय आहे तिळाचं महत्त्व\nमकर संक्रांती म्हणजे नेमकं काय\nमकर संक्रांत म्हणजे पतंग उडवणे हे सध्याच्या मुलांच्या मकर संक्रांतीची व्याख्या आहे. पण नेमकं मकर संक्रांत म्हणजे काय याची संपूर्ण माहिती तुम्हाला आहे का याची संपूर्ण माहिती तुम्हाला आहे का आज आम्ही तुम्हाला याविषयी सांगणार आहोत. मकर ही रास असल्याचं सर्वांनाच ज्ञात आहे. या मकर राशीतून सूर्य दुसऱ्या राशीमध्ये दरवर्षी याच दिवशी प्रवेश करत असतो. त्या प्रक्रियेला मकर संक्रांत असं म्हटलं जातं. दुसऱ्या राशीत प्रवेश करणं म्हणजे संक्रमण. त्यामुळे मकर संक्रांत असं म्हटलं जातं. आता हा सण दरवर्षी एकाच दिवशी कसा काय येतो आज आम्ही तुम्हाला याविषयी सांगणार आहोत. मकर ही रास असल्याचं सर्वांनाच ज्ञात आहे. या मकर राशीतून सूर्य दुसऱ्���ा राशीमध्ये दरवर्षी याच दिवशी प्रवेश करत असतो. त्या प्रक्रियेला मकर संक्रांत असं म्हटलं जातं. दुसऱ्या राशीत प्रवेश करणं म्हणजे संक्रमण. त्यामुळे मकर संक्रांत असं म्हटलं जातं. आता हा सण दरवर्षी एकाच दिवशी कसा काय येतो असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात कधी ना कधीतरी येतोच. हा एकमेव असा हिंदू सण आहे जो कॅलेंडरवर एकाच दिवशी येतो. त्याचं कारण म्हणजे सूर्याच्या स्थानानुसार हा सण येतो आणि बाकीचे सण हे चंद्राच्या स्थानानुसार येत असल्यामुळे त्याची तारीख बदललेली दिसते. सोलर सायकल ही साधारणतः दर आठ वर्षांनी एकदा बदलते. त्याचवेळी मकर संक्रांत 15 जानेवारी रोजी येते. यापूर्वी 2016 या वर्षात मकर संक्रांत 15 जानेवारीला येऊन गेली आहे. काही ठिकाणी हा सण पतंगांचा सण म्हणून ओळखला जातो मात्र त्यामागे असणारे शास्त्रीय कारण खूपच कमी लोकांना माहीत आहे. सकाळी सकाळी उन्हात उठून पतंग उडवल्याने शरीरामध्ये उष्णता निर्माण होते आणि शिवाय शरीराला व्हिटामिन डीदेखील मिळते त्यामुळे पतंग उडवायची प्रथा पडली.\nवाचा – मकरसंक्रांतीला संपूर्ण भारतात करण्यात येणारे ‘15’ पदार्थ\nतिळगुळाचं इतकं महत्त्व का\nमकर संक्रांत आणि तीळगूळ हे समीकरणच आहे. पण तुम्हालाही कधीतरी प्रश्न सुचला असेलच ना की याच सणाला तीळगूळ का खायचा किंवा गुळाच्या पोळ्या याचवेळी का मिळतात. बाकीच्या वेळी हवं असेल तरी मिळत नाहीत. तर त्यासाठीदेखील एक शास्त्रीय कारण आहे. तीळ हे उष्ण आणि स्निग्ध असतात. तसंच गुळातही उष्णता असते. थंडीमध्ये शरीराला उष्ण आणि स्निग्ध पदार्थांची गरज असल्यामुळे यावेळी तीळगूळ बनतात. शिवाय भूतकाळात झालेल्या कटू आठवणींना विसरून नव्याने त्यामध्ये तीळ आणि गुळाचा गोडवा भरून नात्याला सुरुवात करायची असे म्हटले जाते. म्हणूनच मकर संक्रांतीला ‘तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला’ असंही म्हटलं जातं.\nवाचा – मकर संक्रांत स्पेशल: संक्रातीला नेसण्यासाठी काळ्या रंगाच्या साड्यांचे ‘18’ प्रकार\nकाय आहे तिळाचं महत्त्व\nमकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचं महत्त्व अगदी पूर्वीपासून आपल्या सगळ्यांनाच सांगण्यात आलं आहे. पण तीळ का महत्त्वाचे आहेत याचं कारण बऱ्याच जणांना माहीत नसतं. त्यामुळे आम्ही खास तुमच्यासाठी ही माहिती आणली आहे. याविषयीची माहिती –\nतीळ दिसायला अगदी लहान असतात. पण त्याचं महत्त्व खू��� आहे. तिळामध्ये भरपूर प्रमाणात उष्णता असते. जी थंडीच्या दिवसामध्ये शरीरासाठी आवश्यक असणारी उष्णता तीळ आणि गूळ खाण्याने मिळते. अगदी पूर्वापार चालत आलेल्या आयुर्वेदातही तिळाचं महत्त्व सांगण्यात आलेलं आहे. तिळाचं सेवन करणं हे शरीरासाठी आरोग्यदायी असतं. शिवाय तीळ अतिशय पौष्टिक असतात. यामध्ये कॅल्शियमची मात्रा जास्त प्रमाणात असते. शिवाय यामध्ये लोह, सेलेनियम, ब जीवनसत्त्व, मँगनीज आणि इतर तंतुमय पदार्थांची मात्रादेखील असते. तिळामधील असणारे कॅल्शियम आणि झिंक हे शरीराराती हाडांचा ठिसूळपणा रोखण्यासाठी मदत करते. त्यामुळे वयाच्या तिशीनंतर स्त्रियांना तीळ खाण्याचा फायदा होऊ शकतो. शिवाय ज्यांना मासिक पाळीचा त्रास आहे, अशा स्त्रियांनाही तिळातील कॅल्शियममुळे बराच फायदा होतो. संधीवातावर तिळाच्या तेलाने मालिश केल्यास, संधीवाताच्या रूग्णांनाही बराच फरक पडतो. त्यामुळे अशा तिळामध्ये गूळ मिक्स करून तिळाचे लाडू खाल्ल्यामुळे शरीराला आवश्यक सर्व पौष्टिक गोष्टींचा फायदा होतो. तसंच तिळाची चटणी, थालिपिठात तीळ असा रोज वापर केल्यास, बऱ्याच आजारांपासून दूरही राहता येते.\nवाचा – हलव्याच्या गोड दागिन्यांनी करा यंदाची संक्रांत अधिक गोड\nतिळामध्ये दोन प्रकार असतात. एक पॉलिश केलेले तीळ आणि एक पॉलिश न केलेले तीळ. काळे तीळ अर्थात हे न पॉलिश केलेले तीळ असतात. हे सहसा आहारामध्ये वापरले जात नाहीत. पण या तिळामध्ये कॅल्शियम आणि इतर पौष्टिक घटकांचं प्रमाण जास्त असतं. तसंच यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असल्यामुळे त्वचेवर पडणाऱ्या सुरकुत्या कमी करण्यासाठी याची मदत होते. म्हणूनच तिळाचं तेल हे त्वचा चांगली ठेवण्यासाठी वापरतात. दरम्यान पॉलिश केलेले तीळ हे खाण्यासाठी चांगले असतात. जेवणातील पदार्थांमध्ये हे तीळ वापरता येतात. त्याची वेगळी चव असते. शिवाय तीळ रोजच्या आहारामध्ये वापरल्यास, तुमचा कोठा साफ राहतो आणि मधुमेह असणाऱ्या व्यक्तींना कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठीही याचा फायदा होतो. कॅन्सरपासून संरक्षण करण्यासाठीदेखील तिळाचा फायदा होतो. जेवणासाठी तिळाचं तेल वापरणंही आरोग्यासाठी चांगलं असतं. या तेलामुळे रक्तातील वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करायला मदत होते. त्यामुळे बऱ्याच घरांमध्ये जेवणासाठी तिळाचं तेल वापरलं जातं. याचा वास जरी काही लोकांना आवडत नसला तरीही त्याचे फायदे चांगले असल्यामुळे घरी भाज्या करण्यासाठी हे तेल चांगला पर्याय आहे.\nआम्ही तुम्हाला या मकर संक्रांतीला तीळ आणि गूळ हे दोन्ही पदार्थ का महत्त्वाचे आहेत याची माहिती दिली. त्याचप्रमाणे या संक्रांतीला चविष्ट आणि उत्कृष्ट तिळगूळ कसे बनवायचे याची कृतीदेखील आम्ही देत आहोत.\nवाचा – बोरन्हाणसाठी तयारी (Preparation Of Bornahan)\nतिळगूळ रेसिपी (Sesame Recipe)\n२०० ग्रॅ. सुकं खोबरं किसलेले\n१५० ग्रॅ. शेंगदाणे कूट (जाडसर)\nसुका मेवा (हवा असल्यास)\nसर्वप्रथम तीळ भाजून घेणे त्यानंतर किसलेले सुकं खोबरं भाजून घेणे. पाक करण्यासाठी गूळ बारीक कापून घेणे. त्यानंतर पाक करताना गुळात थोडं पाणी अंदाजाने घालणे (गूळ भिजेपर्यंत) आणि पाक करून घेणे. पाक करताना त्यामध्ये १ चमचा तूप घालणे. तुमचा पाक तयार झाल्यावर त्यामध्ये वरील भाजलेले तीळ, कूट आणि खोबरं मिक्स करून घेणे. गरम असतानाच त्याचे लाडू बनवणे. हवा असल्यास, यामध्ये सुका मेवा घालणे.\nफोटो सौजन्य – इन्स्टाग्राम", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80_%E0%A4%A6%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80_%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2021-12-05T08:34:13Z", "digest": "sha1:M47C5ARMSQP3FFJDKD4YPN2RSDOZ2M7Q", "length": 5060, "nlines": 115, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:मराठी दूरचित्रवाहिनी अभिनेत्री - विकिपीडिया", "raw_content": "\n\"मराठी दूरचित्रवाहिनी अभिनेत्री\" वर्गातील लेख\nएकूण ४० पैकी खालील ४० पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ एप्रिल २०२१ रोजी ०७:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://parlivaijnathmahaulb.maharashtra.gov.in/ULBphotogallery/page?id=29", "date_download": "2021-12-05T07:11:31Z", "digest": "sha1:IONYU5FOIUULWIGXHMCXME3HEILCB2EX", "length": 6703, "nlines": 100, "source_domain": "parlivaijnathmahaulb.maharashtra.gov.in", "title": "- नागरी स्थानिक स्वराज्य संस्था वेब पोर्टल , महाराष्ट्र श���सन", "raw_content": "\nमुख्य घटकाला जा |\nनगरपरिषद प्रशासकीय कार्यालय इमारत / नागरी सुविधा केंद्र\nगृहनिर्माण व गलीछ्ह वस्ती\nसन २०११ नुसार जनगणना\nनिवडून आलेल्या सदस्यांची माहित\nसार्वजनिक आरोग्य विषयक सेवा\nशहरात उपलब्ध शैक्षणिक सुविधा\nशहरात उपलब्ध उच्च शैक्षणिक सुविधा\nमुलभूत सोयी सुविधा स्थिती\nकर संकलन विषयक बाबी\nउत्पन्न आणि खर्च खाते\nप्रभागनिहाय निवडून आलेले सदस्य\nशासन निर्णय नगर विकास विभाग नगरपालिका प्रशासन संचालनालय कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळास प्रतिबंध ऑनलाइन तक्रार व्यवस्थापन प्रणाली\nभारत सरकार महाराष्ट्र शासन राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र\nस्वच्छ भारत अभियान रा. श. आजीविका मिशन\nकर आकारणी नगरपरिषदेद्वारे वितरित केलेल्या विविध सेवांसाठी शुल्क बी. पी. एम. एस. माहिती शासन निर्णय मालमत्ता व पाणी देय माहिती\nआपत्ती व्यवस्थापन आराखडा महत्वाचे दूरध्वनी क्रमांक\nमत्ता व दायित्व बाबत\nSelect chief officer while meeting to applicants मा.उन्हाळे साहेब न प कर्मचारी यांच्याशी चर्चा करताना परळी नगर परिषद मुख्याधिकारी आणि कर्मचारी odf स्थळाची पाहणी करताना\nअध्यक्ष उपाध्यक्ष मुख्याधिकारी समिती\nअभियान प्रकल्प योजना स्वच्छ भारत अभियान रा. श. आजीविका मिशन\nनिविदा जाहिराती महाराष्ट्र नगरपरिषद सेवा (संवर्ग) पदभरती परीक्षा - २०१८\nमहा-जी.आय.एस पोर्टल बी.पी.एम.एस. पोर्टल नगरपरिषद वेबसाईट शहरी पथ विक्रेता पोर्टल\nकायदे धोरण नियम स्थायी निदेश\nआपले सरकार सेवा हमी कायदा महा योजना तक्रार निवारण माहितीचा अधिकार संयुक्त नागरी सेवा पोर्टल\nअंतिम पुनरावलोकन आणि सुधारणा : ०५-१२-२०२१\nएकूण दर्शक : १३११८०\nप्रकाशन हक्क © २०१७ , नगर विकास विभाग, महाराष्ट्र शासनाचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क सुरक्षित.\nहे वेब पोर्टल राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र , पुणे यांनी विकसित केले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://storymirror.com/read/marathi/poem/aatthvnn-tyaa-paavsaacii/n6kzmvau", "date_download": "2021-12-05T08:48:19Z", "digest": "sha1:NT7JYZNY2WWFTEHYBWOEXEF3D3M73H7M", "length": 8685, "nlines": 326, "source_domain": "storymirror.com", "title": "आठवण \"त्या\" पावसाची..! | Marathi Romance Poem | Akash Gaikwad", "raw_content": "\nचिंब ओल्या सरी आठवण\nसरीचा एक एक थेंब\nसोबत भिजलेली एक एक आठवण;\nतुझ्या प्रेमळ स्पर्शाची साठवण\nकितीही भासवून घेतले स्वतःला,\nतरीही तुझी साथ - तुझा सहवास जाणवेणा\nयेतील असे क्षण वेळोवे��ी;\nसोबत असेल जीवनसाथी कोणी,\nपण तुझ्या विना दिसेल\nसहवासातील हवाहवासा क्षण सहवासातील हवाहवासा क्षण\nदोघांचे मिळूनच प्रेम पूर्ण होते. दोघांचे मिळूनच प्रेम पूर्ण होते.\nप्रेम, प्रेयसी, कविता प्रेम, प्रेयसी, कविता\nचिंब संध्याकाळ चिंब संध्याकाळ\nप्रेमाची ताकद प्रेमाची ताकद\nप्रिय किमया तू.... प्रिय किमया तू....\nपहिल्या पावसाने आणि प्रियकराच्या आठवणीने जीवाची होणारी घालमेल पहिल्या पावसाने आणि प्रियकराच्या आठवणीने जीवाची होणारी घालमेल\nमी पाऊस वेडा,श्रावणीच्या,गर्दनभाचा,सोनेरी किरणाचा,सरी नंंतर चा.............. मी पाऊस वेडा,श्रावणीच्या,गर्दनभाचा,सोनेरी किरणाचा,सरी नंंतर चा..............\nप्रेयसीला दिलेले वचन प्रेयसीला दिलेले वचन\nपांढऱ्या मोगऱ्यालाही कधी कधी स्वप्न,रंगाचे पडते... पांढऱ्या मोगऱ्यालाही कधी कधी स्वप्न,रंगाचे पडते...\nभ्रमर व मकरंदा मधील जसे नाते तसे तुझे अन तुझ्यावरील कविताचे नाते. भ्रमर व मकरंदा मधील जसे नाते तसे तुझे अन तुझ्यावरील कविताचे नाते.\nतू राधा अन् मी कृष्ण नटखट सखे................ तू राधा अन् मी कृष्ण नटखट सखे................\nतुझं माझं एक विश्व हवं\nप्रेमाची एकात्मता, अमर, जगातील अनेक सत्यासारखे प्रेमाची एकात्मता, अमर, जगातील अनेक सत्यासारखे\nथांब ना , माझ्या सवे \nसोबत थांबण्याची आकांक्षा सोबत थांबण्याची आकांक्षा\nमनाच्या खोल गाभाऱ्यात दडून बसलेल्या आठवणी मनाच्या खोल गाभाऱ्यात दडून बसलेल्या आठवणी\nपावसात गाडी बंद पडल्यानंतर छत्री धरणारी प्रेयसी पावसात गाडी बंद पडल्यानंतर छत्री धरणारी प्रेयसी\nआयुष्य कळीसारखे फुलत जाने आयुष्य कळीसारखे फुलत जाने\nआठवणीमुळे मनाची झालेली अवस्था आठवणीमुळे मनाची झालेली अवस्था\n आठव ती नशिली रात...\nप्रेमाची बेधुंद भावना प्रेमाची बेधुंद भावना\nप्रिय व्यक्तीशिवाय झालेल्या विरहाच्या वेदना प्रिय व्यक्तीशिवाय झालेल्या विरहाच्या वेदना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3/", "date_download": "2021-12-05T09:02:36Z", "digest": "sha1:XJ3V4BUP2VKRIL6HWGLV3JNJYKD2WSHA", "length": 8132, "nlines": 145, "source_domain": "policenama.com", "title": "इन्टिमेट क्षण Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune Crime | पुणे-सोलापूर रोडवर प्रवाशांनी कॅबचालकाला धमकावून गाडी नेली चोरुन; चाकूचा…\nOmicron Covid Variant | पुण्यात परदेशातून आलेल्य�� व्यक्तीचा NIV कडून रिपोर्ट आला,…\n 45 वर्षाच्या महिलेवर जीव जडला म्हणून केलं तिच्या पोरीशी…\nइतरांच्या बेडरूममधील Video पाहण्यासाठी टेक्निशियनने 200 घरांचे CCTV केले हॅक\nपोलीसनामा ऑनलाईन टीम : सुरक्षा यंत्रणा पुरविणाऱ्या एक कंपनीच्या टेक्निशियनने सुमारे 200 घरांचे सीसीटीव्ही हॅक केले आणि त्यानंतर या जोडप्यांचे व महिलांच्या वैयक्तिक क्षणांवर नजर ठेवण्यास सुरुवात केली. असे म्हटले जाते की, 35 वर्षांच्या…\nShah Rukh khan | देवदासची शूटिंग करत असताना शाहरूख खान होता…\nKatrina Kaif | विकी कौशलला जल्लोषात हवं लग्न तर कतरीनाला हवं…\nAmitabh Bachchan | चित्रपटांमध्ये काम मिळत नव्हतं, KBC च्या…\nJay Bhanushali | अभिनेता जय भानुशालीसाठी लेक ताराने गायलं…\nUrfi Javed | ‘कोणाची शाॅल ओढली आहे\nPune Crime | TC चा काळा कोट अन्….. रेल्वेत नोकरी…\nPimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात…\nPune Crime | पुणे-सोलापूर रोडवर प्रवाशांनी कॅबचालकाला…\nOmicron Covid Variant | पुण्यात परदेशातून आलेल्या व्यक्तीचा…\n 45 वर्षाच्या महिलेवर जीव जडला…\nInvestment Tips | करोडपती बनण्याचे अचूक 4 मंत्र,…\nIncome Tax Return File | 31 डिसेंबरपूर्वी उरकून घ्या…\nPune Crime | पुण्याच्या आंबेगावातील खून प्रकरणातील…\nACP Narayan Shiragavkar | सहाय्यक पोलिस आयुक्त नारायण…\nACP Gajanan Tompe | पुण्यातील कोथरूड विभागाचे सहाय्यक पोलिस…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nPune Crime | पुणे-सोलापूर रोडवर प्रवाशांनी कॅबचालकाला धमकावून गाडी नेली चोरुन;…\nSourav Ganguly | सौरव गांगुलींच्या टीमवर सचिव जय शहांची बॉलिंग पडली…\nHanuma Vihari | टीम इंडियाने दुर्लक्षित केलेल्या हनुमा विहारीची…\nMPSC Exam 2022 | एमपीएससीकडून परीक्षांच्या तारखा जाहीर; जाणून घ्या…\nNia Sharma | TV पासून दूर आहे निया शर्मा, म्हणाली – ‘मला…\nAnti Corruption Bureau Pune | पुण्यातील पोलिस कर्मचारी लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात\nCOEP Jumbo Covid Centre | ‘ओमायक्रॉन’च्या पार्श्‍वभूमीवर महापालिका ‘अलर्ट’ \nPune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 90 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.dailykesari.com/2021/11/25/schools-to-reopen-in-maharashtra-state-cabinet-meeting-decision/", "date_download": "2021-12-05T08:40:29Z", "digest": "sha1:YIRJEPKWJHT4ZBV3JVGF43S5X33273GS", "length": 11332, "nlines": 166, "source_domain": "www.dailykesari.com", "title": "राज्यात पहिली ते चौथीचे वर्ग १ डिसेंबरपासून पुन्हा सुरू - Kesari", "raw_content": "\nघर महाराष्ट्र राज्यात पहिली ते चौथीचे वर्ग १ डिसेंबरपासून पुन्हा सुरू\nराज्यात पहिली ते चौथीचे वर्ग १ डिसेंबरपासून पुन्हा सुरू\nराज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय\nमुंबई : पहिली ते चौथीच्या शाळा १ डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या आधीच पाचवीपासूनचे पुढचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. आता पहिली ते चौथी हे वर्ग देखील सुरू करण्यात आले असल्यामुळे आता राज्यातल्या सर्व शाळा सुरू होणार आहेत. या संदर्भात लवकरच आवश्यक ती कोरोना नियमावली जाहीर करण्यात येईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. पहिली ते चौथी या वर्गातील मुले लहान असल्यामुळे त्यांच्या सुरक्षेची काळजी प्रामुख्याने शाळांवर असणार आहे. शाळेतले शिक्षक, मुख्याध्यापक आणि शालेय प्रशासनाला यासंदर्भातले योग्य ते आदेश देण्यात येणार आहेत.\n“ग्रामीण भागात ५वी ते १२वी तर शहरी भागात ८वी ते १२वीच्या शाळा-महाविद्यालये सुरू झाली होती. त्यानंतर ग्रामीण भागात १ली ते चौथी आणि शहरी भागात पहिली ते सातवी शाळा सुरू करण्याबाबत चर्चा सुरू केली होती. त्याची फाईल मुख्यमंत्र्यांना मंजुरीसाठी पाठवली होती. आज मंत्रिमंडळ बैठकीत यावर शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे”, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.\n“राज्य सरकारच्या या निर्णयामुळे आता राज्याच्या ग्रामीण आणि शहरी भागात पहिलीपासून बारावीपर्यंत सर्व वर्गांच्या शाळा सुरू झाल्या आहेत. आगामी काळात या वर्गांसाठी लागू करावयाच्या नियमावलीबाबत टास्क फोर्ससोबत चर्चा केली जाईल. विद्यार्थ्यांच्या पालकांशी, शिक्षकांशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला आहे. सुरक्षित आणि आरोग्यपूर्ण वातावरण कसे दिले जाईल, याची काळजी घेतली जाईल”, असे देखील वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत या निर्णयाची माहिती देताना नमूद केलं.\n“मुलांचे कुठेही शैक्षणिक नुकसान होऊ नये, याची काळजी घेतली जाईल. मुलांना एकत्र बसून शिक्षण घेण्याची आवश्यकता तज्ज्ञांकडून व्यक्त केली गेली आहे. त्यानुसार चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला आहे”, असे देखील वर्षा गायकवाड म्हणाल्या.\nपूर्वीचा लेखपरब यांच्या घराबा���ेर आंदोलन\nपुढील लेखवानखेडे कुटुंबीयांंविरुद्ध कोणतेही वक्तव्य करू नका\nसंबंधित लेखया लेखकाकडून अधिक\nलेखकांनी समाजासाठी लढाई करावी\nसंपकरी एसटी कर्मचार्‍यांवर ‘मेस्मा’ अंतर्गत कारवाई\nग्रंथदिंडीने नाशिक नगरीत नवचैतन्य\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nभारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याविषयी निर्णय जाहीर\nएजाजच्या विक्रमाला भारताचे चोख उत्तर\nलेखकांनी समाजासाठी लढाई करावी\nअंदमान : भारताने जपलेले एक सुंदर गुपित\nपरत फिरा रे घराकडे आपुल्या\nया दिवाळीत उडवा ‘सीड्स क्रॅकर्स’\nएखाद्या विश्वस्त संस्थेने अखंडपणे 139 वर्षे चालवलेले ‘केसरी’ हे सार्‍या भारतातील एकमेव वृत्तपत्र आहे. ‘केसरी’ची ही खडतर पण व्रतस्थ वाटचाल, भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवावी, अशी आहे. ही केवळ एका मराठी वृत्तपत्राच्या कामगिरीची कहाणी नव्हे तर हा भारताच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पुनर्जीवनाचा 139 वर्षांचा इतिहास आहे. लोकमान्यांचा केसरी तीन शतकांचा साक्षीदार राहिला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/maharashatra/nashik/", "date_download": "2021-12-05T08:59:25Z", "digest": "sha1:WWCKLBOIICNYW5ZK7SLR374Q2MCQQTBL", "length": 67305, "nlines": 450, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Nashik Archives – Maharashtra Desha महाराष्ट्र देशा", "raw_content": "\n‘कोल्हेकुई करणाऱ्या अमोल कोल्हेंना नेमकं दुख: कशाचं\nभाजप मते मागायला आल्यावर ‘हे’ लक्षात ठेवा-राहुल गांधी\n…ही तुमची मुलं असती तर; युपीतील ‘त्या’ घटनेवरून वरूण गांधींचा संतप्त सवाल\nडझनभर प्रश्न प्रलंबित, पाच दिवसांच्या आधिवेशनात प्रश्न विचारुन तरी होतील का\n‘…तर देश आणि पंजाबचा ६ महिन्यात ६० वर्षाचा विकास होईल’, नवज्योत सिंग सिद्धूचा दावा\nओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात जमावबंदी लागू\nसाहित्य संमेलनात वास्तविक स्थितीवर भाष्य केलं जातंय याचं समाधान-सचिन सावंत\nमुंबई : नाशिकमध्ये ३, ४ आणि ५ डिसेंबर रोजी सुरु असलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनास प्रमुख पाहुण��� म्हणून गीतकार तथा पटकथा लेखक...\nया वेळेचे मराठी साहित्यसंमेलन म्हणजे ढोंगीपणाचा कळस-सदाभाऊ खोत\nमुंबई : मराठी साहित्य संमेलनाचा आणि जावेद अख्तरचा जेवढा मराठीशी संबंध, तेव्हढाच संबंध भकासअघाडीचा आणि हिंदुत्वाचा आहे. या वेळेचे मराठी साहित्यसंमेलन म्हणजे...\n‘साहित्य संमेलन दरवर्षी वादग्रस्त बनवणे ही माध्यमांची गरज’\nनाशिक: नाशिकमध्ये येत्या ३ ते ५ डिसेंबरमध्ये होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (Sahitya Sammelan) पार पडणार आहे. हे संमेलन अधीच अनेक कारणांमुळे...\nहे साहित्य संमेलन की राजकीय संमेलन नेते मंत्र्यांनीच गजबजणार व्यासपीठ\nनाशिक: नाशिकमध्ये येत्या ३ ते ५ डिसेंबरमध्ये होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (Sahitya Sammelan) पार पडणार आहे. हे संमेलन अधीच अनेक कारणांमुळे...\nभाजप पदाधिकाऱ्याच्या हत्येनंतर भुजबळांवर भाजपचा गंभीर आरोप\nनाशिक: शहरात गुन्हेगारीचं प्रमाण काही केल्या कमी होताना दिसत नाही. शहरात घडलेल्या हत्येच्या घटनेनं नाशिक शहर पुन्हा हादरलं आहे. सातपूर परिसरातील भाजप मंडळ...\nनाशिकमध्ये भाजप मंडळ अध्यक्षाची निघृण हत्या\nनाशिक : नाशिक शहरात (nashik) गुन्हेगारीचं प्रमाण काही केल्या कमी होताना दिसत नाही. शहरात घडलेल्या हत्येच्या घटनेनं नाशिक शहर पुन्हा हादरलं आहे. सातपूर...\nएकमेकांवर सडकून केलेल्या टीकेनंतर दोघेही एकाच सोफ्यावर\nनाशिक : राजकारणात काहीही घडू शकतं म्हणतात ते अगदी खरं आहे. कितीही जोरदार टीका केली तरीही काही काळानंतर ते नेते एकत्र आल्याचं आपण अनेकदा पाहिलं आहे. शिवसेना...\n‘आम्ही करेक्ट कार्यक्रम करत महाराष्ट्राला दोन वर्षांपूर्वी स्वतंत्र केलं’\nनाशिक: राज्यात निवडणुका तोंडावर आल्या आहेत त्यामुळे सर्वच पक्षांची आता मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. निवडणुका जवळ आल्या की आरोप प्रत्यारोपांच्या फायरी सुरू होऊन...\n‘लोकशाहीत असा मोठेपणा खूप कमी लोक दाखवतात’\nनाशिक: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) शुक्रवारी तीन कृषी कायदे (Farm Laws) मागे घेत असल्याची घोषणा केली आणि देशभरातील विरोधकांनी एकच जल्लोष केला...\nनाशिकच्या पेठ आगारातील संपकरी बसचालकाची आत्महत्या\nनाशिक : राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही सुरु असून एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण या प्रमुख मागणीसाठी कर्मचारी आक्रमक झाले ���हेत. अशातच राज्य...\n‘शेतकऱ्यांनी स्वातंत्र्य लढून मिळवलं, भिकेत मिळालं नाही’\nनाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नरमाई भूमिका घेत शुक्रवारी कृषी कायदे रद्द केले असल्याची घोषणा केली आहे. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत...\nइतिहास बदलण्याचा प्रयत्न करू नका; भुजबळांचा कंगनाला टोला\nमुंबई: कंगना राणावतने १९४७ चे स्वातंत्र्य भीक मागून मिळाले होते, खरे स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले, असे वक्तव्य केल्याने गेल्या कित्येक दिवसांपासून वाद निर्माण...\nकाही राजकीय पक्षांचे घटक त्यांच्यातील नैराश्य…- शरद पवार\nनाशिक : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे सध्या नाशिक दौऱ्यावर असून यावेळी पत्रकारांशी संवाद साधत असतांना त्यांनी अस्पष्टपणे भाजपवर निशाणा साधत टीकास्त्रांचा...\n‘साखर सम्राटला बदनामीचा शिक्का लागतो तसा शिक्का शिक्षण सम्राटला लागणं योग्य नाही’\nनाशिक: नाशिक येथे महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ सुवर्ण महोत्सवी अधिवेशनाचे उदघाटन करण्यात आले. या अधिवेशनाचे उद्घाटन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा...\nमोदींच्या विरोधात सक्षम चेहरा नाही असं म्हणता येणार नाही- शरद पवार\nनाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार गेल्या दोन दिवसांपासून नाशिक दौऱ्यावर आहेत. दरम्यान, विरोधकांकडे मोदी विरोधात सक्षम चेहरा नसल्याची चर्चा...\n‘ताणावे, पण तुटेपर्यंत ताणू नये’, एसटी कर्मचाऱ्यांना शरद पवारांचे आवाहन\nनाशिक : एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावे ही आंदोलनकर्त्यांची मागणी आहे. अद्यापही मागण्या मान्य न झाल्याने दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा हा संप...\n‘आम्ही जुळवून घ्यायचं ठरवलंय, तुम्ही दिवस मोजत बसा’\nनाशिक : राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यापासून विरोधी पक्ष भाजपकडून सरकार पडण्याची भाषा किंवा वक्तव्ये केली गेली. मात्र महाविकास आघाडीच्या नेते, मंत्र्यांकडून...\nअन्यायाविरोधात लढणाऱ्यांना नक्षलवादी म्हणता येणार नाही- शरद पवार\nनाशिक : इगतपुरी तालुक्यातील वासाळी येथे रविवारी क्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन आणि आदिवासी सांस्कृतिक महोत्सव २०२१ कार्यक्रमात...\nअखेर साहित्य संमेलन गीतामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाचा समावेश\nनाशिक : मराठी साहित्यात विश्व���त आपल्या प्रतिभेने तळपणारे स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या नावाचा साहित्य संमेलनाच्या गीतामध्ये समावेश करण्याची उपरती अखेर...\nमराठी साहित्य संमेलन; जावेद अख्तर, गुलजार यांच्या नावाला ब्राह्मण महासंघाचा विरोध\nनाशिक : नाशिकमध्ये ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे संमेलन येत्या ३ ते ५ डिसेंबर रोजी होईल. संमेलनाचे उद्घाटक म्हणून जावेद...\n‘मनपा निवडणुकीत युवा मोर्चा, महिला आघाडीला ५० टक्के उमेदवारी देणार’, भाजपची घोषणा\nनाशिक : काही दिवसांपूर्वीच काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत ४० टक्के तिकीट महिलांना देणार असल्याची घोषणा केली होती. या...\n‘मोदी सरकारमुळे देशात सर्व संकल्प पूर्ण होण्याचा सुवर्णकाळ सुरू’\nनाशिक : काँग्रेसने केंद्रात व राज्यात सत्तेत असताना गरिबांच्या भावनांशी खेळ केला. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरिबीचे भांडवल न करता गरिबी हटविण्यासाठी...\nनाशकात एसटी कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न\nनाशिक : जिल्ह्यात कळवण तालुक्यात एसटी कर्मचाऱ्याने विषारी औषध प्राषण करुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. मानधन, पगार, बोनस मिळून फक्त ४ हजार ५००...\nमी कोरोना लस घेतली नाही आणि घेणारही नाही; इंदुरीकर महाराजांचा ‘तो’ व्हिडिओ होतोय व्हायरल\nनाशिक : कीर्तनकार इंदुरीकर महाराज नेहमीच आपल्या कीर्तनासाठी चर्चेत असतात. आता त्यांनी केलेल्या एका वक्तव्याचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या कीर्तनात...\n‘प्रत्येक वेळी खुर्चीवरच बसायचं, याला राजकारण म्हणत नाही’, पंकजा मुंडेंचा फडणवीसांना अप्रत्यक्ष टोला\nनाशिक : काल(१ नोव्हे.) नाशिकमध्ये शासकीय रुग्णालय विस्तारीकरण सोहळा पार पडला. भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते हा सोहळा...\nनवाब मलिक जे बोलतात त्याविषयी त्यांच्याकडे कागदपत्रे असतात; छगन भुजबळांकडून पाठराखण\nनाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी क्रुझ पार्टी प्रकरणी आर्यन खानवर केलेल्या कारवाईमुळे एनसीबीचे अधिकारी समीर...\nशरद पवारांबद्दल अपशब्द वापरल्याने तुषार भोसलेंविरोधात सहा तक्रारी दाखल\nनाशिक : व्यसनाधीनतेमुळे ज्या पक्षाच्या दस्तुरखु��्द राष्ट्रीय अध्यक्षांचे तोंड कापावे लागलेय त्याच्या प्रवक्त्याकडून नशामुक्तीचे समर्थन कसे केले जाईल, वो तो बस...\nभुजबळ आणि सुहास कांदे यांच्यातील वाद चिघळला, कांदे यांचा आत्मदहनाचा इशारा\nनाशिक – नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि शिवसेनेचे स्थानिक आमदार सुहास कांदे यांच्यातील वाद काही शमन्याचं नाव घेत नाहिए. उलट दिवसेंदिवस हा वाद आणखीनच...\n‘…नंतर ‘तेच’ माझ्यावर लक्ष ठेवण्यासाठी काम करत होते’, भुजबळांनी सांगितला जेलवारीचा अनुभव\nनाशिक : मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची अखेर जामीनावर सुटका झाली आहे. तो आज कारागृहातून बाहेर आला. याच पार्श्वभूमीवर आज...\n‘शरद पवारांबद्दल अपशब्द बोलणाऱ्या तुषार भोसलेची गाढवावरून धिंड काढणार’, राष्ट्रवादीचा इशारा\nनाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांनी बुधवारी सोशल मीडियावर आक्षेपार्ह वक्तव्य केले...\nओबीसी नेते छगन भुजबळ आणि पंकजा मुंडे येणार एकाच व्यासपीठावर\nनाशिक : विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाचे विस्ताराच्या कार्यक्रमाला ओबीसीचे दोन दिग्गज नेते नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ व माजी मंत्री पंकजा मुंडे एकाच...\n‘जलयुक्त’च्या ७१ टक्के कामांमध्ये आर्थिक व प्रशासकीय अनियमितता; जलसंधारण विभागाचा खुलासा\nनाशिक : महाविकास आघाडी सरकारने सत्तेत आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या जलयुक्त शिवार अभियानातील अनियमिततेची चौकशी करण्याची घोषणा केली...\n‘जलयुक्त शिवार’ प्रकरणी महाविकास आघाडी सरकारने माफी मागावी; भाजपची आक्रमक मागणी\nनाशिक : तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात राज्यात जलयुक्त शिवार योजना राबविण्यात आली होती. कॅगने ताशेरे ओढल्यानंतर सध्याच्या महाविकास...\nबँकेचा कस्टमर केअर नंबर शोधणे महागात, सव्वा लाखाला ऑनलाइन गंडा\nनाशिक : बँकेचा कस्टमर केअर नंबर शोधत असताना बँक खातेदाराची माहिती घेत ऑनलाइन सव्वा लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार त्र्यंबकेश्वर येथे उघडकीस आला आहे...\nदिवाळी तोंडावर असल्याने वीज कनेक्शन कट करू नका; मंत्री छगन भुजबळ यांच्या अधिकाऱ्यांना सुचना\nनाशिक : पाणी ही संपत्ती आहे, तिचा वापर जपून झाला पाहिजे. यासाठी प���राधान्याने पिण्याच्या पाण्याचे व त्यानंतर शेती व औद्योगिक क्षेत्रासाठी पाण्याचे आरक्षण...\nपेयजलास प्राथमिकता देवून; शेतीसाठी पाणी वाटपाचे नियोजन करा – छगन भुजबळ\nनाशिक : पाणी ही संपत्ती आहे, तिचा वापर जपून झाला पाहिजे. यासाठी प्राधान्याने पिण्याच्या पाण्याचे व त्यानंतर शेती व औद्योगीक क्षेत्रासाठी पाण्याचे आरक्षण...\nनाट्यगृह सुरु करण्यास थोडा उशीर झाला, पण आता ती ओसाड पडणार नाहीत- छगन भुजबळ\nनाशिक : कोरोना काळात सर्व गोष्टी बंद कराव्या लागल्या, त्यात दुर्देवाने नाट्यगृहदेखील बंद पडली. ती सुरु करण्यास थोडा उशीर झाला याची जाणीव आम्हाला आहे. नाट्यगृह...\nसणोत्सवांच्या अनुषंगाने ग्रामीण भागातील लसीकरण वाढविण्यासाठी नियोजन करा – भुजबळ\nनाशिक : ग्रामीण भागातील रुग्णसंख्या कमी करण्यासाठी तसेच सणोत्सवांच्या अनुषंगाने लसीकरण वाढविण्यासाठी प्रयत्नपूर्वक नियोजन करण्यात यावे, अशा सूचना राज्याचे...\n‘..अशा कारवाईमधून कळते, मोदी सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध का आहे’, अतुल भातखळकरांचे परखड मत\nमुंबई: पिंपळगाव बसवंत बाजार समितीतील कांदा व्यापाऱ्यांकडे आयकर विभागाला तब्बल १०० कोटींची बेहिशोबी मालमत्ता आढळून आली आहे. यामध्ये 26 कोटींहून अधिक रोख रक्कम...\nपिंपळगावच्या कांदा व्यापाऱ्यांकडे तब्बल 100 कोटी बेहिशोबी मालमत्ता\nनाशिकः पिंपळगाव बसवंत बाजार समितीतील कांदा व्यापाऱ्यांकडे आयकर विभागाला तब्बल १०० कोटींची बेहिशोबी मालमत्ता आढळून आली आहे. यामध्ये 26 कोटींहून अधिक रोख रक्कम...\nभुजबळांनी नांदगावच्या जागेचा नाद सोडावा, राऊतांचा सल्ला\nनाशिक : शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्या आमदारकीमुळे नांदगाव महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरला. त्यामुळे छगन भुजबळांनी नांदगावच्या जागेचा नाद सोडवा, असा सल्ला...\n एमआयएम जिल्हाध्यक्षांविरोधात पक्षाच्याच महिलांची पोलिसांत तक्रार\nनंदूरबार : राजकारणात काम करणाऱ्या सर्व महिला चारित्र्यहिन असतात, असे वक्तव्य एमआयएमचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष जिशान पठाण यांनी केले आहे. यासंदर्भात पक्षाच्या...\n‘१०० कोटी नव्हे केवळ २३ कोटीच लसीकरण; पुराव्यासह हे सिद्ध करणार’ संजय राऊतांचा दावा\nनाशिक: देशात १०० कोटी लसीकरणाचा टप्पा पार पडला आहे. मात्र या १०० कोटी लसीकरणावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी मोदी सरकारवर टीका करत हा दावा खोटा असल्याचे...\n‘भाजपचे १८ लोक शिवसेनेत प्रवेशासाठी भेटून गेले’; संजय राऊतांचा गौप्यस्फोट\nनाशिक : भाजपचे जवळपास १७ ते १८ लोकं शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी मला भेटून गेले. तसेच शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातही भाजपाचे लोक उपस्थित होते, असा गौप्यस्फोट...\n‘कावळ्यांची पिसं झडून जातील, चोची मारून तुटून जातील, पण सरकार कोसळणार नाही’\nनाशिक : सरकार पाडण्याची वल्गना भाजपकडून वारंवार केली जाते. शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपला या मुद्द्यावरुन डिवचलं आहे. ईडी, सीबीआयचा वापर करून...\nबाबरी तोडली तेव्हा आम्ही काखा वर नाही केल्या, तुमच्यासारखं पळून नाही गेलो; राऊतांचा भाजपला टोला\nनाशिक : भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी आजच्या सामनातील अग्रलेखावरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. शेलारांच्या टीकेला राऊतांनीही चोख...\nआपले राज्य तुळशी वृंदावन, इथे गांजा पिकवणे शक्य नाही- संजय राऊत\nनाशिक : महाराष्ट्र हा तुळशी वृंदावन असून इथे गांजा पिकू शकत नाही, असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधतांना केले आहे...\n‘दिल्लीत कधीकधी डोमकावळ्यांची फडफड बघतो, पण…’, संजय राऊतांचा घणाघात\nनाशिक : शिवसेना खासदार संजय राऊत हे सध्या नाशिक दौऱ्यावर असून यावेळी पत्रकारांशी संवाद साधतांना भाजपाकडून वारंवार केल्या जाणाऱ्या सरकार पडणार असल्याच्या...\n‘शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी अतिवृष्टीची नुकसान भरपाई देणार’, कृषिमंत्र्यांची घोषणा\nधुळे : राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने १० हजार कोटींची तरतूद केली आहे. पंचनामे झालेल्या भागातील...\n‘सोमवारपासून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे लसीकरण सुरू होणार’, मंत्री उदय सामंतांची माहिती\nनाशिक : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका कमी झाल्याने सरकाने महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. संस्थांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी योग्य ती...\nमुख्यमंत्री सावरकरवादीच, कोणी सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला तर…- संजय राऊत\nनाशिक : उर्जामंत्री नितीन राऊत यांनी स्वातंत्र्यवीर सावकर यांच्याविषयी एक आक्षेपार्ह ट्विट केलं होतं. या ट्विटनंतर भाजपकडून मुख्यमंत्री काय भूमिका घेणार अशी...\nप्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत शेतकऱ्यांना १० लाखांपर्यंत अनुदान मिळणार\nनाशिक : केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत पॅकेजमध्ये समाविष्ट असलेल्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग या योजनेंतर्गत इच्छुक व पात्र लाभार्थी...\nबालकांच्या सुरक्षिततेची हमी मिळेपर्यंत चाचण्या सुरूच, जोखीम पत्करणार नाही-केंद्रीय मंत्री डॉ.भारती पवार\nनाशिक : देशाने गुरुवारी कोविड प्रतिबंधक लसीकरणाचे शंभर कोटींचे लक्ष्य पूर्ण केले. यात महाराष्ट्राचे योगदान मोठे आहे. राज्यात आतापर्यंत साडेनऊ कोटी लसीकरण झाले...\nराज्यमार्गाच्या ठेक्यावरून शिवसेना आमदाराच्या पुतण्याला शिवीगाळ, कारवर दगडफेक\nजळगाव : जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील राज्यमार्ग तयार करण्याच्या ठेक्यावरून शिवसेनेचे आमदार चिमणराव पाटील यांचे पुतणे समीर वसंतराव पाटील यांच्या वाहनावर...\nप्रदूषण रोखण्यासाठी आयुक्तांकडून थेट फटाकेबंदीचा निर्णय; मनपा, नगरपालिकांना दिले पत्र\nजळगाव : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फोडल्या जाणाऱ्या फटाक्यांवर पूर्ण बंदी घालणारा आदेश नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी काढला आहे. विभागातील सर्व...\nमंत्री एकनाथ शिंदेंचा गोपनीय जळगाव दौरा, केवळ एका आमदाराला होती कल्पना\nजळगाव : जळगावमध्ये सध्या राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पाचोऱ्यात केलेल्या गुप्त दौऱ्याची जोरदार चर्चा आहे. त्यांनी केवळ एक आमदार आणि एका...\n…म्हणून राजेश टोपे म्हणाले, ‘एव्हरिथिंग ईज फेअर इन लव्ह अँड राजकारण’\nनाशिक : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे हे मंगळवारी दुपारी नाशिक दौऱ्यावर आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी केलेलं वक्तव्य चांगलंच चर्चेत आलं आहे...\nओबीसींच्या प्रश्नांसाठी महाविकासआघाडी कायम लढत राहणार – छगन भुजबळ\nचंद्रपूर : ओबीसी वर्गाच्या आरक्षणासंदर्भात अनेक वर्षे प्रश्न निर्माण केले जात आहेत त्यामुळे ओबीसी समाजाला सुद्धा घटनात्मक आरक्षण दिले पाहिजे अशी मागणी राज्याचे...\nनवीन लाल कांद्याला ५१५१ रुपये भाव, सरासरी २७०० रुपयांनी विक्री\nनाशिक : नाशिक जिल्ह्यातील उमराणे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत विजयादशमीच्या मुहूर्तावर झालेल्या लिलावांमध्ये नवीन लाल कांद्यास ���र्वाधिक ५१५१ रुपये प्रति...\n‘समाजसुधारकांची पुस्तके ब्रेल लिपीत करण्यास सरकार मदत करणार’\nनाशिक : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानात देशातील प्रत्येक घटकाला घटनेत संरक्षण देण्यात आलेले आहे. त्यामुळे या प्रत्येक घटकाला या घटनेत...\n‘ओबीसींच्या राजकारणामुळेच शिवसेना सोडून शरद पवारांचा हात धरला’, भुजबळांनी सांगितले कारण\nनाशिक : दसरा मेळाव्यातील शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर तोफ...\n…तर आज मी मुख्यमंत्री झालो असतो; छगन भुजबळांनी व्यक्त केली खंत\nनाशिक : मी शिवसेना आणि काँग्रेस सोडली नसती तर आज मुख्यमंत्री नक्कीच झालो असतो. अशी भावना अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे. भुजबळ यांचा...\nजळगावात गिरीश महाजनांचा शिवसेनेला धक्का; 13 नगरसेवकांची घरवापसी\nजळगाव : जळगाव महापालिकेत भारतीय जनता पक्षातून फुटून गेलेल्या 29 नगरसेवकांनी शिवसेनेला पाठींबा दिला होता. मात्र, त्यातील 13नगरसेवकांनी पुन्हा भाजपत प्रवेश केला...\nमहाविकास आघाडीच्या नाकर्तेपणाने ओबीसींचे आरक्षण गेले-हंसराज अहिर\nनाशिक : मराठा आरक्षणापाठाेपाठ ओबीसी आरक्षण देखील केवळ महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळेच गेले आहे. ओबीसी समाजासाठी काँग्रेसने यापूर्वी देखील काहीही केलेले नाही...\n‘चहा विकणारे विमा, रेल्वे, विमान कंपन्या विकताहेत’, मेधा पाटकरांचा हल्लाबोल\nनाशिक : देशभरात शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे. हे आंदोलन चिरडण्यासाठी केंद्र सरकार वेगवेगळे प्रयत्न करत असले तरी शेतकऱ्यांचा हा लढा सुरूच राहील...\nदेवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मंदिरातच दिली जात आहे लस\nनाशिक – कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सध्या राज्यात चांगलाच वेग आला असून नाशिक जिल्ह्यानेही लसीकरणासाठी कंबर कसली आहे. नवरात्रौत्सवादरम्यान देवीच्या...\nआजचा ‘महाराष्ट्र बंद’ हा शेतकऱ्यांसाठीच, छगन भुजबळांची प्रतिक्रिया\nनाशिक : उत्तर प्रदेशातील लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना चिरडल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. लखीमपूर हिंसाचार प्रकरणाचा निषेध म्हणून...\n2 वर्षांनंतर कळलं मीच त्यांना पाडलं म्हणून; गिरीष महाजानांचा एकनाथ खडसेंना चिमटा\nनाशिक : एकनाथ खडसे यांच्या पाठीशी खूप बहुमत होते असे काही नव्हते. पूर्वीपासून ते काठावर निवडून येत होते. कोणाला दोष देऊन उपयोग नाही. कधी म्हणता फडणवीसांमुळे...\n‘पुन्हा लॉकडाऊनची वेळ येऊ नये यासाठी नागरिकांनीच सतर्क राहून संभाव्य लाट थोपवावी’\nनाशिक – जिल्ह्यात कोरोना रूग्णसंख्या वाढत नसली तरी एक हजारांच्या आसपास स्थिर आहे. लसीकरणाचा वेग विक्रमी वाढवण्यासह जिल्ह्यातील कोरोना संक्रमणात संवेदनशील...\nअतिवृष्टी बाधित एकही शेतकरी वंचित राहू नये यासाठी ड्रोनद्वारे पंचनामे करा : छगन भुजबळ\nनाशिक – सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. या अतिवृष्टी बाधित क्षेत्राचे तात्काळ पंचनामे करणे आवश्यक असून पंचनामे करतांना एकही बाधित शेतकरी...\nसर्वधर्मीय धार्मिक स्थळांना भेटी देऊन मंत्री छगन भुजबळ यांची कोरोनामुक्तीसाठी प्रार्थना\nनाशिक :- देशात आणि राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे सर्वधर्मीयांच्या मागणीचा विचार करून महाविकास आघाडी सरकारच्या वतीने घटस्थापनेच्या मुहूर्तावर...\nवसुली आली की या सरकारचा ‘ससा’ होतो आणि शेतकऱ्यांना मदत म्हटली की, ‘कासव’ \nमुंबई – विदर्भ आणि मराठवाड्यात अतिवृष्टी आणि पुराने बाधित शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीच्या मुद्द्यावरून विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस चांगलेच...\nभाजप कार्यकर्ते पोलीस बनून कुठेही सहभागी होतात, काही कायदे-नियम आहेत की नाही\nनाशिक : रेव्ह पार्टीवर करण्यात आलेल्या कारवाईत शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आल्यानंतर बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे...\nराज्यावर, देशावर असलेले हे कोरोनाचे संकट दूर होउदे; छगन भुजबळ यांची सप्तश्रृंगी मातेच्या चरणी प्रार्थना\nनाशिक – गेले अनेक दिवस कोरोनाचे संकट महाराष्ट्रासह देशावर आणि जगावर होतं आणि अजूनही आहे. या संकटकाळात आपण अनेक गोष्टी बंद ठेवल्या त्यात अगदी मंदिरे आणि...\n; खोट्या अपंगात्वाच्या दाखल्यावरुन दिव्यांग संघटनेचा मोर्चा\nजळगाव : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. दिव्यांगांना प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मोठया दिव्य...\nराज्यातील जि.प. पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचा दबदबा, पाहा कोणाच्या पार���्यात किती जागा\nमुंबई : राज्यातील सहा जिल्हा परिषदांतील पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी मतदान पार पडले. आज या जागांचा निकाल लागला. निकालांमध्ये राज्यातील सत्ताधारी असलेल्या महाविकास...\nसृष्टी वाचविण्यासाठी वन्यजीवांचे जतन व संवर्धन करणे ही सर्वांची जबाबदारी : छगन भुजबळ\nनाशिक – पर्यावरणातील विविधता टिकवून ठेवणे हे वन्य जीवांच्या रक्षणाचे परंपरागत उद्दिष्ट आहे. यासाठी राज्यात शासनस्तरावर सर्वत्र वन्यजीव सप्ताह राबविण्यात...\nभविष्यात नाशिक- मुंबई अंतर २ तासात कापणे देखील शक्य होईल; गडकरींचा दावा\nनाशिक – “नाशिक-मुंबई महामार्गाच्या 6 पदरीकरणासह सिमेंट कॉंक्रीट रस्त्यासाठीच्या 5 हजार कोटी रुपयांच्या कामाला मंजुरी देण्यात आली असून आवश्यक तिथे...\nनाशिक-मुंबई अंतर होणार दोन तासांवर, गडकरींची मोठी घोषणा\nनाशिक : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एक मोठी घोषणा केली आहे. आता नाशिक-मुंबई अंतर दोन तासांवर आणले जाणार आहे. नाशिक-मुंबई चार पदरी...\n‘..तर मी माझी मालमत्ता गिरीश महाजन यांना दान देईल’, एकनाथ खडसेंचा पलटवार\nजळगाव : ‘तुम्ही स्वतः सांगत होता की, मी दुचाकीत रॉकेल टाकून फिरायचो. मग, आता तुमच्याकडे एवढी संपत्ती आली कुठून रॉकेल टाकून… तुमच्या नावावर घराचे...\n‘मतदारसंघातील कामांसाठी आधी झिरवाळसाहेब मंत्र्यांकडे जायचे आता मंत्री भेटीसाठी त्यांची वाट पाहतात’\nनाशिक – दिंडोरी भागातील रस्ते… पाणी वीज… या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मी आणि झिरवाळसाहेब व्यक्तीशः प्रयत्न करू… तुम्ही...\n‘आपले सरकार आले तरी मोदीसरकार विरोधातील लढाई अजून संपलेली नाही’\nनाशिक – देशात अनेक संस्थांचे खाजगीकरण होताना दिसत आहे. जे ६० – ७० वर्षात तयार करण्यात आले ते विकण्याचे काम मोदीसरकार करत आहे. त्यामुळे ही लढाई...\nमाझ्या मुलीचा पराभव करणारा ‘गद्दार’ कोण हे मला राष्ट्रवादीत आल्यावर समजलं- एकनाथ खडसे\nजळगाव : भोसरी भूखंड प्रकरणात ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाच्या पथकाने माजी मंत्री एकनाथ खडसे यांना मुक्ताईनगर येथे जाऊन समन्स बजाविले. बुधवारी दुपारी १२...\n‘महाविकास आघाडीच्या नेत्यांना स्वतःच्या खुर्च्या उबविण्यातच जास्त रस आहे’, चित्रा वाघ यांचा हल्लाबोल\nधुळे : मराठवाडा आणि विदर्भात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. ऐन काढणीवेळी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे मराठवाड्यातील शेतकरी उद्ध्वस्त...\n‘राष्ट्रवादीने अजितदादांना मुख्यमंत्रिपद द्यायला हवे’, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची मागणी\nधुळे : शरद पवार यांना पंतप्रधान तर, अजित पवार यांना एक दिवस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करायचे आहे, अशी इच्छा राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी चिंचवड येथे...\n‘महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजपकडून रोज प्लॅन तयार केले जात आहेत’\nनाशिक : महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना टार्गेट करून रोजच सरकार पाडण्यासाठी भाजपकडून नवीन नवीन प्लॅन तयार केले जात आहेत. त्यासाठी ईडी यासारख्या तपास संस्थांचा...\nविरोधी पक्षनेते जरा उशीरा जागे झाले; पूरग्रस्त पाहणीवरुन जयंत पाटलांचा फडणवीसांना टोला\nमालेगाव : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर हे पूरग्रस्त भागाची दौरा केला. विदर्भ, मराठवाड्यातील...\nत्यांच्या बापाने हजार बाराशे कोटींची मालमत्ता जमवली त्यांची चौकशी का होत नाही\nजळगाव : ईडीकडून राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील फार्म हाऊसवर कारवाई करण्यात आली असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर तुफान रंगल्या होत्या...\nस्वच्छ भारत मिशनच्या दुसऱ्या टप्प्यात होणार पंधराशे कोटींची कामे – छगन भुजबळ\nनाशिक – स्वच्छ भारत मिशन २ अंर्तगत येणाऱ्या दोन तीन वर्षात जिल्ह्यात सुमारे १५०० कोटी रुपयांची कामे होणार असून सुमारे २६१ कोटी रुपयांची लवकरच सुरू होणार...\n‘जलसंपदाचे कुठलेली कार्यालय मराठवाड्यात जाणार नाही’, मंत्री जयंत पाटलांची स्पष्टोक्ती\nनाशिक : नाशिक येथील जलसंपदा कार्यालये औरंगाबाद व वैजापूर येथे हलविण्याबाबत आपण पाठपुरावा करणार असल्याचे सूतोवाच गेल्या महिन्यातच केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ...\nप्रभाग फेररचनेविरोधात मनसेची राज्यपालांकडे दाद, कोर्टात याचिका दाखल करणार\nनाशिक : राज्यातील महानगर पालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभागाची तरतूद पुन्हा लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. महानगरपालिका कार्यक्षेत्रात...\n‘सरकार आले तेव्हा झोकून काम करायला सुरूवात केली मात्र कोविड आला आणि राज्याच्या तिजोरीत खडखडाट झाला’\nनाशिक – सिन्नरला पाण्याचा प्रश्न भेडसावत असून पवार���ाहेबांवर…राष्ट्रवादीवर सिन्नरकरांनी जे भरभरून प्रेम केले त्याचा उतराई व्हावा म्हणून लवकरच या...\nआपण ५४ जागांवर आहोत म्हणजे आभाळाला हात लागले असे नाही – जयंत पाटील\nनाशिक – आपल्याला कार्यकर्ता वैचारिकदृष्ट्या उभा करण्याची गरज आहे. विचारावर आधारित कार्यकर्ते निर्माण केले असते तर जे भाजपात जाणारे होते तेही थांबले असते...\n…तर खडसे साहेब, एखादा शूटर लावून मला मारुन टाका- चंद्रकांत पाटील\nजळगाव : महाविकास आघाडीतील शिवसेना-राष्ट्रवादीतील वाद मंत्री छगन भुजबळ आणि सेना आमदार सुहास कांदे यांच्या वादावरुन चव्हाट्यावर आला. त्यातच आता जळगावात शिवसेना...\n‘शासन -प्रशासनाला आहे सर्व जिवीतांची काळजी; अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा’\nनाशिक – गेल्या काही दिवसात नाशिक जिल्ह्यात काही भागात प्रचंड पाऊस झाला असून, काल रात्रीपासून सर्व शासकीय व निमशासकीय यंत्रणांशी समन्वयाने माहिती संकलनाचे...\nभुजबळ- कांदे वाद : माझी कुणाविरूद्धही तक्रार नसून माझ्या कडून या वादाला मी पूर्णविराम देऊ इच्छितो – भुजबळ\nनाशिक – शिवसेना विरूद्ध छगन भुजबळ असा कुठलही वाद नाहीच. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे हयात असताना वाद मिटला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राहीला...\n‘भुजबळ कुणाला धमकी देत नाहीत, तर…’; शिवसेना आमदाराच्या आरोपांवर भुजबळ यांची प्रतिक्रिया\nनाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्याविरुद्ध शिवसेना आमदार सुहास कांदे असा वाद अजूनही सुरूच असल्याचं समोर येत आहे...\n‘…तर ते पालकमंत्री बदलतील’, कांदेच्या आरोपानंतर भुजबळांचे उत्तर\nनाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्यातील वाद अजूनच वाढत जात असल्याचे चित्र बघायला...\nभाजीपाल्याची विक्री करणाऱ्या भुजबळांकडे २५ वर्षात २५ हजार कोटी कसे आले\nनाशिक: भाजीपाला विक्री करणारे छगन भुजबळ 25 वर्षात 25 हजार कोटींचे मालक कसे झाले असा खोचक सवाल करत भुजबळांनी अधिकार नसतानाही नियोजन निधीचं वाटप केलं. त्यामुळे...\nभुजबळांना निधी वाटपाचा अधिकार नाही, त्यांनी गैरव्यवहार केला; शिवसेना आमदाराचा आरोप\nनाशिक : शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे ना��री अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर नियोजन समितीचा निधी विकल्याचा आरोप केला...\n‘कोल्हेकुई करणाऱ्या अमोल कोल्हेंना नेमकं दुख: कशाचं\nभाजप मते मागायला आल्यावर ‘हे’ लक्षात ठेवा-राहुल गांधी\n…ही तुमची मुलं असती तर; युपीतील ‘त्या’ घटनेवरून वरूण गांधींचा संतप्त सवाल\nडझनभर प्रश्न प्रलंबित, पाच दिवसांच्या आधिवेशनात प्रश्न विचारुन तरी होतील का\n‘…तर देश आणि पंजाबचा ६ महिन्यात ६० वर्षाचा विकास होईल’, नवज्योत सिंग सिद्धूचा दावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.popxo.com/article/ear-problems-in-marathi/", "date_download": "2021-12-05T08:12:48Z", "digest": "sha1:QXGT6KYLFNYNFUGZR5FBRXYPELQRYYQ7", "length": 25756, "nlines": 73, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "कानाचे आजार व घरगुती उपचार - Ear Pain Home Remedy In Marathi | POPxo Marathi", "raw_content": "\nकानाचे आजार व घरगुती उपचार जाणून घ्या (Ear Pain Home Remedy In Marathi)\nकानाचे आजारकानाचे आजार व घरगुती उपचारFAQ's\nकानदुखीचा त्रास कित्येकांना असतो. कानाचे दुखणे सुरु झाले की काही करावेसे वाटत नाही. हातातले सगळे काम सोडून गडाबडा लोळण्याची वेळ कानदुखीमुळे कित्येकांवर येते. काहीजणांना कानदुखीचा त्रास फारस होत नसेल पण काहींसाठी कानदुखी हा एक आजार होऊन गेला आहे. कानांना सतत काहीना काही होत राहणे. कान अचानक दुखणे, कानात मळ साचणे, कानातून पू येणे, कानातून पाणी येणे अशा कही त्रासामुळे तुम्ही त्रस्त असाल तर तुम्हाला कानाचे आजार (kanache aajar in marathi) व घरगुती उपाय याबद्दल माहिती असायला हवी. म्हणूनच कानांसदर्भात काही कानाचे आजार व घरगुती उपचार यांची माहिती आम्ही एकत्र केली आहे. जाणून घेऊया अशाच कानांचे आजार व घरगुती उपाय (ear pain home remedy in marathi) याविषयी अधिक माहिती.\nतुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ’s)\nकानांसदर्भात काही ठराविक समस्या या हमखास दिसून येतात. कानांच्या या नेमक्या समस्या काय आहेत ते आपण आधी जाणून घेऊया.\nकानात चिकट मळ साचणे (Glue Ear)\nकानांचे कार्य सुरळीत चालावे यासाठी प्रत्येकाच्या कानांमध्ये मळ असतो. हा चिकट तेलकट असा मळ कानांचे कार्य सुरळीत चालण्यासाठी असतो. पण कधी कधी कानांमध्ये हा मळ वाढू लागतो. त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा मळ इतका वाढतो की, कानांच्या पडद्यापासून बाहेरही दिसू लागतो. कानांमध्ये साचलेला हा मळ जास्त झाला की, तो कान बंद करतो. त्यामुळे अचानक कमी ऐकायला येणे किंवा कान दुखायला लागण्याचा त्रास होऊ लागतो.\nकानांमध्��े इजा होणे (Ear Infection)\nकानांमध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे इजा होऊ शकते. अनेकांना कानात बोट घालण्याची किंवा अणुकुचीदार वस्तू घालण्याची सवय असते. कानांमध्ये येणारी खाज किंवा मळ काढण्यासाठी खूप जण कानांमध्ये पीन, पेन्सिल किंवा अशा काही वस्तू घालतात त्यामुळे कानांसारख्या नाजूक जागेला इजा होण्याची शक्यता असते. कानांमध्ये जर तुम्हाला अशाप्रकारे इजा होत असेल तर तुम्ही कानांमध्ये अशा गोष्टी वापरणे कमी करायला हवे. पण पीन किंवा काही अणुकुचीदार गोष्टीमुळे तुम्हाला काही त्रास झाला असेल तर ते टाळा.\nकानांच्या आजारासंदर्भातील आणखी एक त्रास म्हणजे कान बंद होणे. कान गप्प होणे आणि बंद होणे यामध्ये फरक आहे. प्रवासादरम्यान कानांची जी अवस्था होते त्याला कान गप्प होणे असे म्हणतात. तर कान बंद होणे हे वेगवेगळ्या कारणांमुळे होते. सायनस, संसर्ग,सर्दी आणि अॅलर्जीमुळ कान बंद होऊ शकतात. कानांमध्ये जेव्हा नवा मळ तयार होतो तेव्हा जुना मळ हा बाहेर फेकला जातो. असा मळ जर स्वच्छ झाला नाही तरी देखील कान बंद होतो. कान बंद झाल्यामुळे कमी ऐकू येते. शिवाय कानांमधून मळ दिसू लागतो. सतत कानातून चिकट द्रव्य बाहेर येते. कान दुखू लागतो.\nकानात काही तरी अडकणे (Object Stuck In Ear)\nबरेचदा कानात काही अडकले की ते काढताना नाकी नऊ येतात. लहान असो वा मोठे कानात बरेचदा अशा काही गोष्टी अडकतात की त्यामुळे त्रास होऊ लागतो. बरेचदा कानात फुल अडकणे, काहीतरी बारीक सारीक वस्तू जाणे अशा तक्रारी अगदी सर्रास होत असतात. तुम्हालाही असा त्रास झाला की, ती वस्तू काढताना का अनेकदा दुखावला जातो. चिमटा किंवा इतर कोणत्याही साहित्याचा वापर करताना कानांना जखम झाली की, कानांमध्ये इन्फेक्शन होण्याची शक्यता ही थोडी जास्त असते. त्यामुळे अशावेळी जास्त खबरदारी घेणे गरजेचे असते.\nकानातील मळ कडक होणे (Earwax)\nसगळ्यांच्याच कानांमध्ये मळ असते. पण कानांमधील आवश्यक असलेले मॉईश्चर कमी झाले की, कानांमधील मळ हा कडक होऊ लागतो. कानांमधील मळ कडक झाला की, त्याचा त्रास अधिक होऊ लागतो. कान हा जड वाटतो. कान दुखू लागतो, कानातील मळ कडक झाल्यामुळे तो कानातून काढताना कानामध्ये हा जखम होऊ शकते. कानातील मळ हा कडक झाला की, त्याचा त्रास कानांच्या पडद्यालाही होऊ शकतो. त्यामुळे Earwax चा त्रास जर तुम्हाला होत असेल तर तुम्ही त्याची योग्य वेळी काळजी घ्यायला हवी.\nकानांचा पडदा फाटणे (Perforated Eardrum)\nकानाचे कार्य हे कानाच्या पडद्यावर अवलंबून असते. कानांमध्ये काहीही जाऊ नये यासाठी कानांच्या आत एक पातळ असा पडदा असतो. जर कानांमध्ये सतत काही टाकले तर कानांचा पडदा हा फाटत राहतो. कानांच्या पडद्याला दुखापत झाली तर त्या ठिकाणी सूज राहते त्यामुळे आणखी काही त्रास बळावू शकतात. अंतकर्णाच्या आजारापैकी हा एक आजार असून यामुळे कानदुखी होऊ शकते. अशा प्रसंगी कानाला सूज येणे, उलट्या येणे, चक्कर येणे असा त्रास होऊ लागतो. याकडे दुर्लक्ष केल्यास बहिरेपणा देखील येऊ शकतो. आम्ही तुम्हाला कानाचा पडदा फाटला उपाय सांगणार आहोत.\nकान दुखणे (Ear Pain)\nकानात अचानक कळ येण्याचा त्रासही अनेकांना होतो. काहीही कारण नसताना कानातून कळ येण्यामागे बरीच कारणं असतात. कानांच्या अशा दुखण्यामागे वातावरण बदल हे देखील कारण असू शकते. वातावरण बदलानुसार कानातील ओलावा हा कमी-जास्त होत असतो. कानांमधील ओलावा कमी-जास्त झाला तरी अशाप्रकारे कानदुखी होऊ शकतो. याशिवाय कानांमध्ये मळ झाला असेल आणि तो काढताना जर चुकीच्या गोष्टींचा वापर झाला असेल तर कानांच्या पडद्याला त्रासही होऊ शकतो.\nकधी अचानक कानांमध्ये वेगवेगळे आवाज आल्याचा भास तुम्हाला झाला आहे का कानांमध्ये अशा प्रकारे वेगवेगळे आवाज येणे याला कान वाजणे असे म्हणतात. कान वाजतात म्हणजे कानांमध्ये शिट्ट्यांचे, फुसफुसण्याचे किंवा काहीतरी गोंधळाचे आवाज ऐकू येऊ लागतात. या आजाराकडे दुर्लक्ष केले तर हा आजार उगीचच मानसिक आजाराचे रुप धारण करु शकतो. वैद्यकिय भाषेत या आजाराला टिनीटस असे म्हणतात. हा आजार जास्त करुन वृद्धांमध्ये जाणवू येतो. वयोमानानुसार कमी ऐकू येताना कानांमध्ये अशाप्रकारे वेगवेगळे आवाज उगीच ऐकू यायला लागतात. याशिवाय हार्मोन्समधील बदल, सायनसचा संसर्ग, कानामध्ये जमा झालेला मेणासारखा मळ यामुळेही समस्या जाणवू शकते. कानात आवाज ऐकू येणे उपचार आम्ही तुम्हाला सांगणार आहे.\nकधीतरी कान फडफडण्याचा त्रासही अनेकांना होतो. कानात काहीतरी सतत फडफडत आहे असे वाटत राहते.कान फडफडताना कानात काहीतरी पाखरु गेल्यासारखे वाटते. कान फडफडण्याचा त्रास हा तेव्हाच होतो. ज्यावेळी कान हा कोरडा पडतो. कान स्वच्छ असणे जितके गरजेचे असते तितकेच कानामध्ये आवश्यरक असलेला मळही असणे गरजेचे असते. कान फडफडणेचा त्रास तुम्हाला होत असेल तर तुम्ही थोडी काळजी घ्यायला हवी.\nस्विमर्स इअर (Swimmers Ear)\nस्विमर्स इअर हा कानांच्या संदर्भातील आजार असून हा आजार बुरशी आणि बॅक्टेरियाशी निगडीत आहे. याला स्विमर्स इअर म्हणण्यामागे कारण एकच आहे की, कानातील ओलाव्यामुळे हा आजार होण्याची शक्यता जास्त असते. कानात पाणी जाण्याचा त्रास हा स्विमिंग केल्यामुळे होतो. जे लोक त्यांचा वेळ पाण्यात अधिक काळ घालवतात त्यांना हा स्विमर्स इअरचा त्रास होण्याची शक्यता जास्त असते. ज्यांना त्वचेची अॅलर्जी होण्याची जास्त शक्यता असते त्यांना हा त्रास होण्याची शक्यता अधिक असते. स्विमर्स इअरचा त्रास पहिल्यांदा जाणवत नाही. हा त्रास थोड्या दिवसांना जाणवतो. कान लाल पडणे, कान दुखणे, कानातून पाणी येणे, कानातून कळ येणे असा त्रास होऊ लागतो. कधीकधी या त्रासामध्ये कानांमध्ये खाजही येऊ लागते. जर तुमचा पाण्याशी जास्त संबंध असेल तर तुम्हाला असा त्रास होण्याची शक्यता जास्त आहे. याकडे योग्य लक्ष द्या.\nकानांच्या वेगवेगळ्या समस्यांनुसार काही घरगुती उपचार पद्धती या कामी येतात. या घरगुती उपचार पद्धती कोणत्या त्या जाणून घेऊया.\nइअर ड्रॉप (Ear Drop)\nअचानक तुम्हाला कमी ऐकू येत असेल किंवा कानांमध्ये मळ साचला असेल तर तुम्ही योग्य पद्धतीने कानांचा मळ काढून घ्या. कानातील मळ काढण्यासाठी इयर ड्रॉप देखील मिळतात. त्यांचा उपयोग करुनही तुम्हाला काळातील अतिरिक्त मळापासून सुटका मिळवता येऊ शकते. कानांमधील मळ कडक होऊ द्यायचा नसेल तर कानांमध्ये आवश्यक असलेला ओलावा असणे आवश्यक आहे. त्यामुळे कानांमध्ये तुम्ही तेल किंवा इअर ड्रॉप घाला. त्यामुळे कानांमधील मळ हा कानाबाहेर निघण्यास मदत मिळते.\nइयर बडचा उपयोग करुन तुम्ही काळातील मळ अगदी अलगद काढू शकता. कानांमधील मळ काढताना कानांचा पडदा दुखावला जाणार नाही याची योग्य काळजी घ्या. कानांमधील मळ काढताना इअर बड्सचा वापर सुरुवातीला करु नका. कारण त्यामुळे कानामधील मळ सैल झाल्यानंतरच तो काढा. कानातील मळ तुम्हाला सहज काढता येत नसेल तर तुम्ही योग्य सल्ला घ्या. डॉक्टरही तुम्हाला मळ अगदी सहज काढून देण्यास मदत करतील.\nकान फडफडण्याचा त्रास अधिक होत असेल तर तुम्ही कानामध्ये लसणीचे तेल, खोबऱ्याचे तेल किंवा तिळाचं तेल घालू शकता. कानात तेल घालून कान ल्युब्रिकंट केल्यानंतर तुम्ह���ला थोडासा आराम मिळेल. कानांमध्ये अशा प्रकारे इजा झाली असेल तर तुम्ही कानांमध्ये तेल कोमट करुन घाला. काही दिवस हा प्रयोग करा. कानांमध्ये तुळशीचा पाल्याचा रस किंवा जास्वंदाच्या पानांच्या रसही घालू शकता. त्यामुळेही तुम्हाला थोडासा आराम मिळू शकतो.\nकानातील मळ काढणाऱ्या सुरक्षित अशा सक्शन मशीनचा उपयोग करणे. त्यामुळे कानातील मळ कमी होण्यास मदत मिळते. काही अँटी बायोटिक्स आणि औषधांच्या मदतीने देखील कानातील मळ निघून जातो. कान स्वच्छ होतो त्यामुळे हा त्रास कमी होतो. जर कान वाजण्याचा त्रास अधिक झाला असेल तर डॉक्टरांचा औषधानेही तो बरा होतो.\nच्युईंगम चघळण्याने बंद झालेला कान उघडण्यास मदत मिळते. कानांमधील मळ काढण्यासाठी जर योग्य इअर ड्रॉपचा उपयोग केला तरी देखील तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकेल. सायनस आणि सर्दी संदर्भातील औषधांनीही कानांच्या आतल्या बाजूला आलेली सूज कमी होण्यास मदत मिळते.\nतुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ’s)\n1. कानासंदर्भातील सर्वसाधारण तक्रार कोणती\nकान दुखी ही कानांसंदर्भातील सर्वसाधारण अशी तक्रार आहे. खूप जणांना अगदी कधीही आणि कोणत्याही क्षणी होणारा हा त्रास वेगवेगळ्या गोष्टीमुळे होऊ शकतो. कानात पाणी साचणे, कानात पुळी येणे, कान कोरडा होणे, कानात दुखापत झाल्यामुळे कानांसंदर्भात ही तक्रार अगदी कोणालाही होऊ शकते. याशिवाय कानांमध्ये उष्णतेने पुळी येण्याचा त्रासही खूप जणांना होतो.\n2. गप्प झालेल्या कानांसाठी काय करावे\nविमान प्रवासात, कानात पाणी गेल्यावर किंवा फटाक्यांच्या आवाजामुळे अनेकदा कान गप्प झाल्याचा अनुभव तुम्हालाही आला असेल. तुमचेही कान गप्प होत असतील अशावेळी नाकपुड्या पकडून तोंड बंद करुन कानांनी हवा बाहेक काढण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला त्याचा इतकासा त्रास होत नसेल तर तसेच थांबा कारण गप्प कान कधी की आपोआप ही सुटतात. कानातून हवा गेल्यानंतर मग थोडेसे बरे वाटते. पण तोपर्यंत कमी ऐकू येते असेच होते.\n3. कानांच्या आत पाणी जाते तेव्हा काय होते\nकानांच्या आत पाणी आंघोळीच्या वेळी जातेच. पण ते पाणी जर कानांच्या बाहेर आले नाही तर बरेचदा कान दुखू लागतो. त्यामुळे शक्य असेल तर कानात पाणी गेल्याचे जाणवत असेल तर त्याच वेळी ज्या कानात पाणी गेले आहे त्या कानातून पाणी काढून टाकण्यासाठी इयर बड्सच्यामदतीने कानातील पाणी टिपून घ्या. कानात पाणी जास्तवेळ राहिले तर तुम्हाला दिवसभर कान दुखी जाणवू शकते. त्या दृष्टिकोनातून तुम्ही कानांची अधिक काळजी घ्या.\nकानांच्या समस्या आणि उपचाराविषयीची ही माहिती तुम्हाला आवडली तर नक्की शेअर करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%9F%E0%A5%89%E0%A4%AE_%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A1", "date_download": "2021-12-05T07:09:01Z", "digest": "sha1:ARWSYNMPKXNWOQ4IUJM4IYR2CLB4LRKD", "length": 2486, "nlines": 32, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "टॉम रिचमंड - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nथॉमस लिओनार्ड टिच रिचमंड (जून २३, इ.स. १८९०:रॅडक्लिफ-ऑन-ट्रेंट, नॉटिंगहॅमशायर - डिसेंबर २९, इ.स. १९५७:सॅक्सनडेल, नॉटिंगहॅमशायर) हा नॉटिंगहॅमशायरकडून प्रथम श्रेणी तसेच इंग्लंडकडून एक कसोटी सामना खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.\nइंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nइंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nया पानातील शेवटचा बदल २८ जुलै २०१७ रोजी ०९:०२ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://smkc.gov.in/ward16votelistfinal2021.aspx", "date_download": "2021-12-05T08:29:45Z", "digest": "sha1:DNFAJD55TNSYKLSTMQPJ3I7U2GRQSI7X", "length": 6105, "nlines": 103, "source_domain": "smkc.gov.in", "title": "Sangli, Miraj & Kupwad Municipal Corporation. All Rights Reserved.", "raw_content": "\nसांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका\nमागणी व संकलन तपशील\nजन्म व मृत्यू विभाग\nजन्म नोंद व जन्म दाखला\nमृत्यू नोंद व मृत्यू दाखला\nआरोग्य आणि स्वच्छता विभाग\nप्रभाग समिती क्र 1\nप्रभाग समिती क्र 2\nप्रभाग समिती क्र 3\nप्रभाग समिती क्र 4\nपोटनिवडणूक प्रभाग क्र :- १६ अ\nसांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका प्रभाग क्र :- १६ अ पोटनिवडणूक अ\nउमेदवाराने नामनिर्देशनपत्र Registration करण्याची लिंक.\nसांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका प्रभाग क्र :- १६ अ पोटनिवडणूक अंतिम मतदार यादी\n1 अंतिम मतदार यादी:- Download PDF\nमुखपृष्ठ | सांगलीचा इतिहास | सा. मि. कु महानगरपालिका विषयी | तक्रारी उत्तरदायित्वास नकार आणि धोरणे | नियम व अटी|संपर्क\n© हे सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/photo-gallery/these-five-rules-regarding-pf-aadhaar-lpg-gst-changing-form-september-2021-525461.html/attachment/rule-3", "date_download": "2021-12-05T08:35:12Z", "digest": "sha1:QQUR52M72AITY2SPSDK3MBMIYPFIFBIF", "length": 38605, "nlines": 534, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nमराठी बातम्या TOP 9\nदत्तात्रय भरणेंची संवेदनशीलता, अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले, जखमीला पाठवलं रुग्णालयात\nPandu Marathi Movie: ‘पांडू’च्या कलाकारांकडून कोरोना नियमांचा भंग, रिपाइंची गुन्हे दाखल करण्याची मागणी\nपक्ष बांधणीसाठी कधी बैलगाडीतून तर कधी घोड्यावरून; आशिष शेलारांच्या घोडदौडीने भाजपला बळ, मुंबईत सलग दुसऱ्यांदा शेलारांचा करिश्मा चालणार\nपत्नीने सोनोग्राफीसाठी पैसे मागितले, नवऱ्याकडून लेकीची हत्या, नंतर आत्महत्येचा प्रयत्न\nराज्यातील 175 पोलीस अधिकाऱ्यांना पदोन्नती; मुंबईतील 57 जणांचा समावेश\nमहाराष्ट्र 3 hours ago\nVIDEO | बाईकस्वाराला वाचवताना ट्रकला अपघात, पादचाऱ्यांकडून कोल्ड्रिंक्सची पळवापळवी\nऔरंगाबाद 2 hours ago\nSkin Care : दही आणि काकडीची पेस्ट चेहऱ्याला लावा आणि तजेलदार त्वचा मिळवा\nIND vs NZ, 2nd Test, Day 3, LIVE Score: 7 बाद 276 धावांवर भारताचा डाव घोषित, न्यूझीलंडला 540 धावांचं आव्हान\nMaharashtra News LIVE Update | संपात सहभागी झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर आता बदलीचे नवे संकट\nमहाराष्ट्र 8 hours ago\nAurangabad | औरंगाबादमध्ये गाडीत प्रवासी भरण्यावरुन वाहन चालकांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी\nOmicron | दिल्लीत सापडलेला ओमिक्रॉन रुग्ण टांझानियामधून आल्याची माहिती\n, काय करावं आणि काय नाही; डॉ. भोंडवेंनी दिला सल्ला\nAurangabad | औरंगाबादमध्ये कोल्ड्रिंक्सची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात, नागरिकांनी पळवले बॉक्स\nसाहित्य संमेलनाचा आज पवारांच्या उपस्थितीत समारोप\nअवकाळी पावसानंतर डोंबिवलीत दाट धुक्याची चादर, हवेत गारवा\nताज्या बातम्या3 hours ago\nभाजपनंच 180 एमएलटी पाणीकपात पुणेकरांना सहन करायला लावली, जयंत पाटलांचं फडणवीसांना प्रत्युत्तर\nबीडमध्ये आगार प्रशासनाकडून आंदोलन उधळून लावण्याचा प्रयत्न; महिला कर्मचाऱ्यांना आश्रू अनावर\nATM कार्ड घरीच विसरलात, बँक ऑफ बडोदाकडून कार्डशिवाय पैसे काढण्याची सुविधा, पण कशी\nअर्थकारण 23 mins ago\n..तर Emergency Fund अडचणीच्या वेळी कामी येणार, किती अन् कशी गुंतवणूक करावी\nअर्थकारण 1 hour ago\nसेन्सेक्समधील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांचे बाजारमूल्य 1.29 लाख कोटींनी वाढले, TCS ला सर्वाधिक नफा\nअर्थकारण 2 hours ago\nपर्यटनाचा प्लॅन बनवत आहात तर ‘या’ क्रेडिट कार्डच्या माध्यमातू�� मिळू शकतात चांगल्या ऑफर\nअर्थकारण 2 hours ago\nInvestment Tips: करोडपती होण्यासाठी 4 निश्चित मंत्र, त्यांना स्वीकारल्यास व्हाल श्रीमंत\nअर्थकारण 2 hours ago\nKiara Advani| रास्पबेरी पिंक लेहेंगा परिधान करुन कियारा अडवाणीने लावली इंटरनेटवर आग , लेहेंग्याची किंमत ऐकून अवाक व्हाल\nफोटो गॅलरी 1 hour ago\nTravel Special : लग्नाआधी मित्रांसोबत चिल करायचंय मग ‘या’ खास ठिकाणी बॅचलर पार्टी करा\nFace Pack : हिवाळ्यात ‘हे’ घरगुती फेसपॅक त्वचेवरील चमक वाढवण्यास मदत करतील\nRasika Sunil Honeymoon | मालदिवच्या निळ्याशार समुद्रात रसिका सुनीलचे निवांत क्षण\nफोटो गॅलरी3 hours ago\nWinter Food : हिवाळ्यात दररोजच्या आहारामध्ये ‘या’ पदार्थांचा समावेश करणे फायदेशीर\nलाईफस्टाईल फोटो3 hours ago\nLavender Oil : निरोगी त्वचेसाठी अशा प्रकारे लॅव्हेंडर तेलाचा वापर करा, वाचा\nWinter Care : कोरडेपणामुळे चेहरा निस्तेज झाला आहे तर ‘हे’ घरगुती उपाय फायदेशीर\nChandra Darshan 2021: सूर्यग्रहणानंतरचे चंद्रदर्शन तुमचे नशीब बदलून टाकेल\nNagpur Jobs | आयटीतील विद्यार्थ्यांना आले सुगीचे दिवस, अभियांत्रिकी महाविद्यालयांत मुलाखती\nआठ वर्षात 12 महिलांना लग्नाचं आमिष, मुंबईतील भामट्याला अटक\nयंदाच्या सवाई गंधर्व महोत्सवावर ओमीक्रॉनचे सावट ; आयोजक घेणार उपमुख्यमंत्र्यांची भेट\nNashik| साहित्य संमेलनात पुस्तकांचे मार्केट डाऊन, ऑनलाईनला तेजी; 5 वर्षांत खरेच वेगळे चित्र असेल\nNagpur alert | सरकारी नोकरीचे आमिष, सव्वापाच लाखांनी गंडविले\nOmicron Virus: टांझानियातून आलेल्या व्यक्तिच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी सुरू; महापालिका ‘त्या’ प्रवाशांची बॅक हिस्ट्रीही तपासणार\nOmicron : ओमिक्रॉनला रोखण्यासाठी बीएमसीचा प्लॅन; परदेशातून आलेल्या प्रवाशांना 7 दिवसांचं सक्तीचं क्वारंटाईन\nदत्तात्रय भरणेंची संवेदनशीलता, अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले, जखमीला पाठवलं रुग्णालयात\nVideo: दत्तात्रय भरणेंचा मनसोक्त डान्स व्हायरल, राष्ट्रवादी पुन्हा वरील डान्स एकदा बघाच\nनायर रुग्णालय प्रकरणी आशिष शेलारांकडून दिशाभूल सुरु, महापौर किशोरी पेडणेकरांचा पलटवार\nभाजपनंच 180 एमएलटी पाणीकपात पुणेकरांना सहन करायला लावली, जयंत पाटलांचं फडणवीसांना प्रत्युत्तर\nअमोल कोल्हेंची कोल्हेकुई सुरू, नेमकं दु:ख कशाचं शिवाजी महाराजांची प्रतिमा नसण्याचं की पेशव्याची असण्याचं शिवाजी महाराजांची प्रतिमा नसण्याचं की पेशव्याची असण्याचं; आनंद दवे यांचा सवाल\nदेशात ओमिक्रॉनचे 5 रुग्ण\nकोरोनामुळे मृत्यू झाला असेल तर....\nनेहमी प्रसन्न राहण्यासाठी हे करा \nगुळाचा चहा पिण्याचे फायदे\nओमिक्रॉनच्या रुग्णांमध्ये नेमकी कोणती लक्षणं आढळतात \nRasika Sunil Honeymoon | मालदिवच्या निळ्याशार समुद्रात रसिका सुनीलचे निवांत क्षण\nफोटो गॅलरी 3 hours ago\nHappy Birthday Manish Malhotra | कधीकाळी महिन्याला 500 रुपये कमावणारा कारागीर बनला आघाडीचा डिझायनर, जाणून घ्या मनीष मल्होत्राबद्दल…\nNashik: ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते बाल साहित्य मेळाव्याचे उद्घाटन, बोक्या सातबंडे फेम अभिनेत्यासोबत मुलांनी मारल्या गप्पा\nVideo | तंग कपडे घालून प्रीमिअरला पोहचलेली परिणीती Oops Momentची शिकार आयत्यावेळी अर्जुन कपूर आला मदतीला धावून…\nबॉलिवूड 1 day ago\nHina Khan | ‘परी हू मैं…’, हिना खानचे नवे फोटोशूट पाहून चाहतेही झाले फिदा\nआठ वर्षात 12 महिलांना लग्नाचं आमिष, मुंबईतील भामट्याला अटक\nVIDEO | बाईकस्वाराला वाचवताना ट्रकला अपघात, पादचाऱ्यांकडून कोल्ड्रिंक्सची पळवापळवी\nऔरंगाबाद 2 hours ago\nPune Crime| काय म्हणावं याला पिस्तूल परवाना मिळवण्यासाठी सरपंचानेच रचला स्वतःवरील हल्ल्याचा बनाव ; तपास सुरु\nपत्नीने सोनोग्राफीसाठी पैसे मागितले, नवऱ्याकडून लेकीची हत्या, नंतर आत्महत्येचा प्रयत्न\nJawan Firing | सुट्टी नाकारल्याचा राग, जवानाचा वरिष्ठांवर गोळीबार, दोघांचा मृत्यू\nNagpur Crime प्रेमीयुगुलाची गळफास लावून आत्महत्या, भंडारा जिल्ह्यातील परसोडीतील घटना\nनंबरप्लेटवरील तापदायक अक्षरं बदलणार, दिल्लीच्या स्कूटीगर्लची महिला आयोगाकडून दखल, परिवहन विभागाला नोटीस\nOmicron case in Delhi : नवी दिल्लीत ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला, भारतातील रुग्णसंख्या 5 वर\nराष्ट्रीय 2 hours ago\nNagaland: नागालँड पेटले, गोळीबारात 11 जणांचा मृत्यू, संतप्त नागरिकांकडून जाळपोळ, सुरक्षा दलाची वाहने पेटवली\nराष्ट्रीय 3 hours ago\nनंबरप्लेटवरील तापदायक अक्षरं बदलणार, दिल्लीच्या स्कूटीगर्लची महिला आयोगाकडून दखल, परिवहन विभागाला नोटीस\nराम के नाम, JNU पुन्हा चर्चेत, प्रशासनाच्या तीव्र विरोधानंतरही JNUSU नं डॉक्युमेंटरी दाखवली\nराष्ट्रीय 7 hours ago\nउत्तराखंडमध्ये 18 हजार कोटी रु प्रकल्पांची पंतप्रधान मोदींच्या हस्ते पायाभरणी, 10 वर्षे काँग्रेसने फक्त भ्रष्टाचार केल्याची टीका\nIND vs NZ : शुभमन गिलचा खणखणीत चौकार, वानखेडेवर ‘सचिन…सचिन…’चा जयघोष, प��हा नक्की काय झालं\nIND vs NZ, 2nd Test, Day 3, LIVE Score: 7 बाद 276 धावांवर भारताचा डाव घोषित, न्यूझीलंडला 540 धावांचं आव्हान\nThane : विजय हजारे ट्रॉफीच्या सामन्यांसाठी दादोजी कोंडदेव स्टेडियम सज्ज, 5 सामने खेळवले जाणार\nSara tendulkar : सचिनची मुलगी सारा तेंडुलकरच्या स्पेशल डेटची सोशल मीडियावर चर्चा\nIND vs NZ : अवघ्या 62 धावांत न्यूझीलंडचा खुर्दा, पाहुण्यांच्या नावावर लाजिरवाणा विक्रम\nAjaz Patel | मुंबईत जन्म, न्यूझीलंडकडून भारताविरुद्ध मैदानात, एजाज पटेलने वानखेडेवरच टीम इंडियाला लोळवलं\nक्रिकेट 1 day ago\nकसोटी आणि वनडे खेळण्यासाठी टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार, टी-20 मालिका स्थगित\nक्रिकेट 1 day ago\nRajesh Tope | 12 वर्षांवरील मुलांना कोरोनाची व्हॅक्सिन दिली पाहिजे, असा आमचा आग्रह : राजेश टोपे\nलग्नाच्या मंडपात नवरदेवाकडून लस घेण्याचं आवाहन, वऱ्हाडी म्हणाले ‘कबूल है,’ बुलडाण्यातील अनोख्या लग्नाची चर्चा\nकोल्हापूरमध्ये केएमटीमध्ये तर साताऱ्यातही प्रवासी वाहतुकीसाठी लसीकरण बंधनकारक, प्रशासन ॲक्शन मोडवर\nअन्य जिल्हे4 days ago\nCorona: विदेशातून आलेल्यांची माहिती कळवा,लसवंत नसलेल्या संस्थेला टाळे\nKnow This: दोन्ही लसी टोचल्या खऱ्या, पण आता कोरोनाच्या ‘ओमिक्रॉन’ व्हेरिएंटला त्या आवर घालणार का\nAjit Pawar | कोरोनाचा नवा विषाणू जगभरात पसरतोय, लस घ्या; अजित पवारांचं जनतेला आवाहन\nरेशन-पेट्रोल बंद झाल्यावर लसीकरणासाठी नागरिकांच्या रांगा, औरंगाबादेत आरोग्य केंद्रांवर गर्दी\nअन्य जिल्हे3 weeks ago\nCovid Capsule: मेड-इन-इंडिया COVID कैप्सूलला आपत्कालीन वापरासाठी लवकरच मंजुरी मिळणार, सुरुवातीला 2000 ते 4000 रु किंमत असेल\nपक्ष बांधणीसाठी कधी बैलगाडीतून तर कधी घोड्यावरून; आशिष शेलारांच्या घोडदौडीने भाजपला बळ, मुंबईत सलग दुसऱ्यांदा शेलारांचा करिश्मा चालणार\nपुणे महापालिका निवडणूक : सत्ता राखण्यासाठी फडणवीस मैदानात; राज ठाकरे, अजितदादा, संजय राऊतांकडूनही मोर्चेबांधणी\nमहाराष्ट्राचं राजकारण वेगळ्या वळणावर ममता बॅनर्जींच्या मुंबई दौऱ्यानंतर महाविकास आघाडीत धुसफूस, तर भाजपसाठी सकारात्मक वातावरण\nमहाविकास आघाडीच्या संसारात ममता बॅनर्जींकडून मिठाचा खडा; काँग्रेस नेते आक्रमक, तर शिवसेना, राष्ट्रवादीची सारवासारव\nOmicron : अखेर भारतातही ओमिक्रॉनचा शिरकाव, कर्नाटकमध्ये ओमिक्रॉनचे 2 रुग्ण आढळले, जगाची स्थिती काय\nपुन्हा केंद्र ���िरुद्ध राज्य सरकार; आधी कुंटेंवरुन सामना, आता महाराष्ट्र सरकारच्या नियमावलींना केंद्राचा आक्षेप\nomicron : जगावर दुहेरी संकट, ओमिक्रोनसोबतच डेल्टाचाही अमेरिका, युरोपात हाहा:कार\nआंतरराष्ट्रीय 15 hours ago\nPakistan : श्रीलंकन नागरिकाची जमावाकडून हत्या, लिंचिंग प्रकरणात 800 लोकांविरोधात दहशतवादाचा गुन्हा, 13 संशयित अटकेत\nआंतरराष्ट्रीय 16 hours ago\nBreaking News: अमेरीकेत कोरोनाचा स्फोट, दरदिवशी लाख जणांना नव्यानं लागण, पश्चिम यूरोपात प्रत्येक देशात ओमिक्रॉनचे रुग्ण\nआंतरराष्ट्रीय 1 day ago\nPakistan | क्रूरकर्मा पाकिस्तान श्रीलंकन नागरिकाला जमावाकडून अमानुषपणे मारहाण, भर रस्त्यात जाळलं, जगभरातून संतापाची लाट\nआंतरराष्ट्रीय 2 days ago\nIndian army : युद्ध झाल्यास 1971 सारखे हाल करू, मराठमोळ्या लष्करप्रमुखांची डरकाळी\nआंतरराष्ट्रीय 2 days ago\nGita Gopinath : IMF मध्ये महिलाराज, भारतीय वंशाच्या अर्थशास्त्रज्ञ गीता गोपीनाथ यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी\nअर्थकारण 2 days ago\nVladimar Putin: भारत-रशिया AK-203 करारावर स्वाक्षरी, पुतीन यांच्या दिल्ली दौऱ्यात काय चर्चा होणार\nआंतरराष्ट्रीय 3 days ago\nभारतीय मोटारसायकल बाजारात Hero MotoCorp ला पछाडत Bajaj Auto ची पहिल्या नंबरवर झेप\nTATA Safari चं डार्क एडिशन लाँच होणार, जाणून घ्या नवीन व्हेरिएंटमध्ये काय असेल खास\nMaruti Jimny च्या इंडिया लाँचिंगला कंपनीचा ग्रीन सिग्नल, जाणून घ्या कशी आहे नवीन SUV\nई-वाहन पोर्टलवर अपलोड केलेल्या BS-IV वाहनांच्या रजिस्ट्रेशनला सुप्रीम कोर्टाची अटी शर्थींसह मंजुरी\n2022 KTM 390 Adventure लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या किंमत आणि बाईकची खासियत\nसिंगल चार्जमध्ये 85 किमी रेंज, अवघ्या 36000 रुपयांत घरी न्या शानदार इलेक्ट्रिक स्कूटर\nतुमच्या आवडती मारुती कार महागणार; किंमत का आणि किती वाढणार\nअर्थकारण 3 days ago\niPhone 12 Pro वर 25000 रुपयांचा डिस्काऊंट, AirPods Pro स्वस्तात खरेदीची संधी, कुठे मिळतेय शानदार डील\nरिचार्ज महागल्याचं टेन्शन सोडा, Jio च्या प्रीपेड प्लॅन्सवर तगडा कॅशबॅक, जाणून घ्या डिटेल्स\nSamsung चा बजेट रेंजमधला 5G फोन बाजारात, जाणून घ्या नव्या फोनमध्ये काय आहे खास\nRedmi Note 10S चं नवीन स्टोरेज व्हेरिएंट भारतात लाँच, किंमत…\nइन्स्टाग्रामवर तुमचा आवडता कंटेट पहायचाय मग ही सोपी युक्ती करा; जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस\n8GB/128GB, 50MP कॅमेरासह Vivo Y55s बाजारात, लाँचिंगसाठी उरले फक्त काही तास\n50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरीसह Samsung चा परवडणारा 5G स्मार्टफ��न बाजारात, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत\nStudy Room Vastu | मुलांचं अभ्यासात मन लागत नाही मग वास्तुत हे बदल नक्की करा\nअध्यात्म 21 mins ago\nVinayaka Chaturthi 2021 | मार्गशीर्ष शुक्ल पक्षाची विनायक चतुर्थी म्हणजे नक्की काय, जाणून घ्या तिथी आणि शुभ वेळेपर्यंत सर्व काही\nअध्यात्म 3 hours ago\nBlack Cat| काळ्या मांजरीला बघून तुमचा थरकाप उडतो पण या देशात लकी चार्म मानतात, जाणून घ्या\nअध्यात्म 5 hours ago\nChanakya Niti | आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर, आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या 4 गोष्टी लक्षात ठेवा\nअध्यात्म 6 hours ago\nChandra Darshan 2021: सूर्यग्रहणानंतरचे चंद्रदर्शन तुमचे नशीब बदलून टाकेल\nअध्यात्म 7 hours ago\n05 December 2021 Panchang : कसा असेल रविवारचा दिवस, ​​शुभ अशुभ मुहूर्त, पाहा काय सांगतेय पंचांग\nअध्यात्म 8 hours ago\n4 Dec 2021 Surya Grahan 2021 Photos | वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाचे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल “हिरा है सदा के लिए”\nअध्यात्म 1 day ago\nMars Transit Zodiac | आता वाईट काळ संपलाच म्हणून समजा , मंगळ ग्रह दिशा बदलणार, 4 राशींचे नशीब पालटणार\nStubborn Zodiac | नाद करा पण या 3 राशींचा कुठं, एखादी गोष्ट करणार म्हणजे करणारच\nराशीभविष्य 23 hours ago\nSurya Grahan 2021 | सूर्यग्रहणाचा या 5 राशी परिणाम होणार, काळ कठीण असला तरी अनुभव मिळणार\nराशीभविष्य 1 day ago\n 2022 मध्ये 6 राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात संकट येणार, तुमची रास यामध्ये आहे का\nराशीभविष्य 2 days ago\nSurya Grahan 2021: वर्षातील अंतिम ग्रहणामुळे या 4 राशींच्या व्यक्तींना मिळणार छप्परफाड संपत्ती, तुमची रास यामध्ये आहे का \nराशीभविष्य 2 days ago\n पावसामुळे नाही तर ‘या’ कारणामुळे अहमदनगर बाजार समितीमधील कांद्याचे व्यवहार ठप्प\nप्रत्येक शेतकऱ्यांसाठी महत्वाचा मेळावा, एका कार्यक्रमात अनेक प्रश्न लागले मार्गी…\nअवकाळीच्या नुकसान खुणा : उरला-सुरलां कांदाही पाण्यात भिजला अन् दरात मार खाल्ला, 1 रुपयामध्ये 1 किलो कांदा\nकामाचा माणूस : सात दिवसांपूर्वी गडकरींनी उल्लेख केला अन् इंधन म्हणून बांबू वापराला परवानगीही, पाशा पटेल यांच्या प्रयत्नांना यश\nकृषिमंत्र्याचे ‘अल्टीमेटम’ आलं शेतकऱ्यांच्या कामी, अखेर रिलायन्स विमा कंपनीने घेतली नरमाईची भूमिका\nअवकाळीने सर्वकाही हिरावले, राज्यात द्राक्ष बागायतदारांचे 10 हजार कोटींचे नुकसान\nपावसाने हंगामाच बदलला, आंब्याला मोहोर बहरण्याऐवजी फुटतेय पालवी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://maparishad.com/content/%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%AF", "date_download": "2021-12-05T08:00:03Z", "digest": "sha1:2JIX4YE57DTLQGPURR4LIPZD3XVSVERL", "length": 13876, "nlines": 38, "source_domain": "maparishad.com", "title": "लेखक-परिचय | मराठी अभ्यास परिषद", "raw_content": "\nकोल्हटकर अरविंद : पुणे विद्यापीठातून गणित या विषयात एम्०ए० पदवी (१९६४). रशियन भाषेचे प्रमाणपत्र व पदविका प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण (१९६५). केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण (१९६५). आयकर विभागातून आयुक्त पदावरून स्वेच्छानिवृत्ती. बाँबे स्टॉक एक्स्चेंजचे चिटणीस म्हणून काही काळ काम. आता टोरांटो (कॅनडा)मध्ये स्थायिक. भारतीय भाषा व संस्कृती या विषयांवर विविध संकेतस्थळांवर प्रसंगोपात्त लेखन. Kolhatkar.org हे स्वतःचे संकेतस्थळ.\nखैरे विश्वनाथ : केंद्रीय बांधकाम खात्यातून मुख्य अभियंता म्हणून निवृत्त. संस्कृत, मराठी व तमिळ ('संमत') या भाषांच्या परस्परसंबंधांचा विशेष अभ्यास. प्राचीन मिथ्यकथा, प्राचीन भारतीय संस्कृती व परंपरा या विषयांसंबधी लेखन. पुस्तकांना शासनाची पारितोषिके.\nगुंडी (डॉ०) नीलिमा - स०प० कनिष्ठ महाविद्यालयात उपप्राचार्य, कविता, ललित व वैचारिक लेख, समीक्षा, संपादन ह्या प्रकारांतील बारा पुस्तके प्रकाशित. लेखनाबद्दल दोन राज्यपुरस्कार. 'लाटांचे मनोगत' हे स्त्रीकाव्याचा चिकित्सक अभ्यास करणारे पुस्तक. 'कविता विसाव्या शतकाची' व 'भारतीय भाषांतील स्त्रीसाहित्याचा मागोवा (खंड १ व २)' ह्यांच्या संपादनात सहभाग. राज्यस्तरीय, राष्ट्रीय चर्चासत्रांमधून निबंध सादर. सुमारे पाचशे पुस्तकांचे परीक्षण.\nजोगळेकर हेमंत गोविंद : मुंबई आयआयटीमधून रासायनिक अभियांत्रिकीमध्ये पदवी. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे येथून वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून निवृत्त. 'होड्या' (१९८५), 'माझा(पण) बेहद्द नाममात्र घोडा' (विडंबन कविता), 'मनातले घर' (१९९५), 'उघडे पुस्तक' (२००७), हे कवितासंग्रह प्रकाशित. केशवसुत व बालकवी पुरस्कार. इंग्रजी, हिंदी, उर्दू, गुजराती, कन्नड, पंजाबी व असमिया इ० भाषांत कवितांची भाषांतरे. 'कविता दशकाची', कविता विसाव्या शतकाची', 'स्वातंत्र्योत्तर मराठी कविता - १९६० ते ८०' व 'अक्षर दिवाळी - १९८०, ८१, ८२, ८३, ८४, ८५' या प्रातिनिधिक संग्रहात कवितांचा समावेश.\nदेव (डॉ०) विजया : भाषाविज्ञानात एम०ए०,पीएच०डी०, मराठीमध्येही एम०ए०, पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागात अधिव्याख्याता. दोन अनुवादित व एक संपादि�� अशी तीन पुस्तके प्रकाशित. अंधांसाठी मराठी साहित्यकृतींचे ध्वनिमुद्रण. ललित व संशोधनपर लेखन.\nदेवळेकर, सुशान्त : एम०ए० (मराठी), सध्या राज्य मराठी विकास संस्था (मुंबई) येथे कनिष्ठ संशोधन-साहाय्यक ह्या पदावर कार्यरत. २००२-०८ ह्या काळात भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) (मुंबई) येथील भारतीय भाषा केंद्रात भाषातज्ज्ञ म्हणून सेवेत. मराठी शाब्दबंध हा शब्दार्थसंबंध दाखवणारा कोश, मराठी शब्दरूपांचे विश्लेषण करणारी रूपविश्लेषक ही संगणक प्रणाली विकसित करण्यात सहभाग. संगणकावर युनिकोड वापरून मराठीत काम कसे करता येईल हे समजावून देणार्‍या कार्यशाळांत मार्गदर्शन.\nदेशपांडे (डॉ०) ब्रह्मानंद : महामहोपाध्याय, विद्याभूषण, प्राचीन मराठी वाङ्मयाचे व्यासंगी संशोधक. 'देवगिरीचे यादव', 'शोधमुद्रा' इ० पुस्तके प्रकाशित.\nपरांजपे (प्रा०) प्र०ना० : एम०ए०,पी०जी०डी०टी०इ०,एम०लिट० रामनारायण रुइया महाविद्यालय, मुंबई येथे इंग्रजीचे १५ वर्षे आणि पुणे विद्यापीठात वृत्तपत्र-विद्येचे २० वर्षे अध्यापन. एक कथासंग्रह, तीन भाषांतरे, पाच संपादने, पाच सहसंपादने व एक सहलेखन अशी १५ पुस्तके प्रकाशित. याव्यतिरिक्त दहा पुस्तकांत लेख समाविष्ट. संगीत नाटक स्पर्धेत लेखनाबद्दल महाराष्ट्र शासनाचे प्रथम पारितोषिक.\nपाध्ये विजय : पुण्यातील तीन उद्योगसमूहांमध्ये विविध उच्च पदांवर ३२ वर्षे नोकरी. १९९८पासून उद्योग समूहांच्या गृहपत्रिकांचे संपादन. अभियांत्रिकी, मानव संसाधन, औद्योगिक संबंध, विकृतिशास्त्र, दूरसंचार इ० क्षेत्रांतील इंग्रजीतील दस्तऐवजांचे मराठीत भाषांतर करण्याचा व्यवसाय.\nफडके रंजना :वाडिया महाविद्यालयात अध्यापन. कवयित्री. अनेक संस्थांमध्ये सहभाग.\nबर्नसन (डॉ०) मॅक्सीन : अमेरिकेत जन्म, भारतीय नागरिकत्व. 'फलटणमधील मराठी' या विषयावर पेन्सिल्वानिया विद्यापीठाची भाषाविज्ञानातील पीएच०डी० (१९७३). जाई निंबकर यांच्या सहकार्याने विदेशी विद्यार्थ्यांसाठी मराठीची दहा पुस्तके. फलटण येथील 'प्रगत शिक्षण संस्थे'च्या संस्थापक व संचालक. साने गुरुजी, पाध्ये, पद्मजा, राणी बंग इ० पुरस्कारांच्या मानकरी.\nभामरे प्रकाश अर्जुन : एम०ए०,बी०एड०,एम०फिल०, सेट व नेट परीक्षा उत्तीर्ण. मराठी विभागप्रमुख, ग०तु० पाटील महाविद्यालय, नंदुरबार. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मराठी अ���्यास मंडळाचे सभासद. प्रथम व द्वितीय वर्ष, कला आणि प्रथम वर्ष, वाणिज्य यांसाठीच्या पाठयपुस्तक संपादन मंडळांचे सभासद.\nमोहनी दिवाकर : मुद्रणतज्ज्ञ, लिपीतज्ज्ञ. विवेकवादाला वाहिलेल्या 'आजचा सुधारक' ह्या नियतकालिकाच्या संपादक-मंडळाचे सदस्य.\nवाघ सलील : बंगळुरू व मुंबई येथील काही जाहिरात कंपन्यांमध्ये स्टूडियो मॅनेजर म्हणून व 'स्प्रिंगर' ह्या आंतरराष्ट्रीय प्रकाशनगृहात विभाग-प्रमुख म्हणून नोकरी केल्यानंतर आता संगणकीय मुद्रायोजन व तांत्रिक सेवा देण्याच्या स्वतंत्र व्यवसायात. 'रेसकोर्स आणि इतर कविता'सह एकूण चार कवितासंग्रह प्रकाशित. शमशेर बहादूर सिंह ह्यांच्या हिंदी कवितांचा मराठीत परिचय करून देणारे पुस्तक प्रकाशित. अनुष्टुभ, कवितारती, परिवर्तनाचा वाटसरू, नवाक्षरदर्शन, खेळ, कालनिर्णय ह्यांसह अनेक नियतकालिकांतून व वर्तमानपत्रांतून कविता प्रसिद्ध. २००६चा पहिला 'शब्दवेध' सन्मान प्राप्त. कवितांचे इंग्रजी, हिंदी व मणिपुरी भाषांत अनुवाद प्रसिद्ध. रॅडिकल ह्यूमनिस्ट चळवळीशी संबंधित.\nसामंत मेघना : सर जे०जे० उपयोजित कलासंस्थेमधून पदवी. गेली पाच वर्षे ग्रामीण भागातील मुलांच्या आणि प्रौढांच्या अनौपचारिक शिक्षणासाठी विविध माध्यमांत शैक्षणिक साहित्याची निर्मिती. त्याआधी सात वर्षे प्रसार माध्यमांत पत्रकार.\nपुढील विषयासंबंधीचे लेखन 'भाषा आणि जीवन'ला हवे आहे :\nमराठी, अन्य देशीविदेशी भाषा, भाषांची तुलना (शब्दघटना, रचनावैशिष्ट्ये, इ०), भाषाविज्ञान, भाषांतर, शैली (व्यवहारातील व साहित्यातील)...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/increased-security-outside-gautam-gambhirs-residence-following-death-threats/", "date_download": "2021-12-05T07:07:32Z", "digest": "sha1:XKSUSPMBZKM6YYL3GN7PSNJBGMHNCGFC", "length": 8477, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "जीवे मारण्याची धमकीनंतर गौतम गंभीरच्या निवासस्थानाबाहेरील सुरक्षेत वाढ", "raw_content": "\nलाठ्या-काठ्या ही भाजपची संस्कृती; युपीतील ‘त्या’ घटनेवरून वडेट्टीवारांची टीका\nआरोग्यमंत्र्यांची माहिती, देशात नव्या व्हेरिएंटने बाधित रुग्णसंख्या ५ वर\nसाहित्य संमेलनात वास्तविक स्थितीवर भाष्य केलं जातंय याचं समाधान-सचिन सावंत\nराज्यभरात राबवणार ‘समुद्र किनारा स्वच्छता मोहीम’, अमित ठाकरेंनी केले सहभागी होण्याचे आवाहन\nपाकिस्तान नसता तर यांनी आपले अपयश कुणावर लादले असते; कॉंग्रेसचा योगींवर निशाना\nया वेळेचे मराठी साहित्यसंमेलन म्हणजे ढोंगीपणाचा कळस-सदाभाऊ खोत\nजीवे मारण्याची धमकीनंतर गौतम गंभीरच्या निवासस्थानाबाहेरील सुरक्षेत वाढ\nजीवे मारण्याची धमकीनंतर गौतम गंभीरच्या निवासस्थानाबाहेरील सुरक्षेत वाढ\nनवी दिल्ली: भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू आणि पूर्व दिल्ली मतदारसंघाचा खासदार गौतम गंभीर (Gautam Gambhir) याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गौतम गंभीरने यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार केल्यामुळे या प्रकरणाचा खुलासा झाला आहे. गौतम गंभीरने जीवे मारण्याची धमकी आल्यासंदर्भात तक्रार नोंदवली आहे, अशी माहिती दिल्ली मध्यच्या पोलीस उपायुक्त श्वेता चौहान यांनी दिली आहे.\nगंभीरच्या कार्यालयामधून यासंदर्भातील एक पत्र पोलिसांना पाठवण्यात आलं आहे. या पत्रामधील मजकुरानुसार गंभीरला त्याच्या ई-मेलवरुन ही धमकी देण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणानंतर आता गौतम गंभीर यांच्या निवासस्थानाबाहेरील सुरक्षा वाढवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.\nगौतम गंभीरला आणि त्याच्या परिवाराच्या जीवाला धोका असल्याने त्याच्या निवासस्थानाबाहेरील सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या संपूर्ण प्रकारचा पोलीस अधिक तपास करत आहे. मात्र या प्रकरणाची सर्वत्र चर्चा होत आहे. दरम्यान, २३ नोव्हेंबर २०२१ रोजी रात्री ९ वाजून ३२ मिनिटांनी आलेल्या एका ई-मेलमध्ये खासदार गौतम गंभीर आणि त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये तुम्ही लक्ष घालून तपास करावा, असं पत्रात सांगण्यात आले आहे.\nअमरावती हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत ३१५ जणांना अटक\nपंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमात काळे मास्क, टोपी आणि काळे कपडे घालण्यास बंदी\n गौतम गंभीरला ‘इसिस’कडून जीवे मारण्याची धमकी\nभाजपला मोठा धक्का; नीट वागणूक दिली जात नाही म्हणत ‘या’ ज्येष्ठ नेत्याने दिला राजीनामा\nराज्यातील तीन हजारांवर एसटी कर्मचारी निलंबीत\nलाठ्या-काठ्या ही भाजपची संस्कृती; युपीतील ‘त्या’ घटनेवरून वडेट्टीवारांची टीका\nआरोग्यमंत्र्यांची माहिती, देशात नव्या व्हेरिएंटने बाधित रुग्णसंख्या ५ वर\nसाहित्य संमेलनात वास्तविक स्थितीवर भाष्य केलं जातंय याचं समाधान-सचिन सावंत\nलाठ्या-काठ्या ही भाजपची संस्कृती; युपीतील ‘त्या’ घटनेवरून वडेट्टीवारांची टीका\nआरोग्यमंत्र्यांची माहिती, देशात नव्या व्हेरिएंटने बाधित रुग्णसंख्या ५ वर\nसाहित्य संमेलनात वास्तविक स्थितीवर भाष्य केलं जातंय याचं समाधान-सचिन सावंत\nराज्यभरात राबवणार ‘समुद्र किनारा स्वच्छता मोहीम’, अमित ठाकरेंनी केले सहभागी होण्याचे आवाहन\nपाकिस्तान नसता तर यांनी आपले अपयश कुणावर लादले असते; कॉंग्रेसचा योगींवर निशाना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%93%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%85%E0%A4%B2-%E0%A4%AC%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%B0", "date_download": "2021-12-05T08:12:17Z", "digest": "sha1:WVVL5LI3W4NNSDGQOVW7XRDNUU4EJBS4", "length": 5080, "nlines": 151, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ओमार अल-बशीर - विकिपीडिया", "raw_content": "\nओमार हसन अहमद अल-बशीर\n३० जून १९८९ – १६ ऑक्टोबर १९९३\n१ जानेवारी, १९४४ (1944-01-01) (वय: ७७)\nओमार हसन अहमद अल-बशीर (अरबी: عمر حسن أحمد البشير; जन्मः १ जानेवारी १९४४) हे सुदान देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत.\nइ.स. १९४४ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ डिसेंबर २०१७ रोजी १८:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2021-12-05T08:03:17Z", "digest": "sha1:BBXC3Y3CCULE7E7JNNDONISQD52E5LKA", "length": 38052, "nlines": 215, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कांजिण्या - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nकांजण्या हा प्रामुख्याने लहान मुलांचा आजार आहे. हा आजार एकदा येऊन गेला, की परत होत नाही. पण काही व्यक्तींमध्ये हे विषाणू सुप्तावस्थेत राहतात आणि प्रौढावस्थेत 'नागीण' या रोगाद्वारे प्रकट होतात.व्हारीसोला झोस्टर या विषाणूमुळे हा रोग होतो,म्हणजे हा विषाणूजन्य आहे.\n२ कारणे आणि लक्षणे\nहा आजार व्हेरिसेला झोस्टर(Varicella zoster virus (VZV) या विषाणुंमुळे होतो. कांजिण्या (चिकन पॉक्स) हा एक सामान्य पण वेगाने पसरणारा संसर्गजन्य रोग आहे. बहुतेक वेळा याची लागण लहान मुलाना होते. पण प्रौढाना सुद्धा कांजिण्याची लागण झाल्याचे आढळून आले आहे. कांजिण्यामधे खाजणारे बारीक पुरळ त्वचेवर येतात. हे पुरळ आठवडभर राहतात. रुग्णास त्याबरोबर तापही येतो. एकदा कांजिण्या झाल्या म्हणजे रुग्णामध्ये कांजिण्याविरुद्ध आयुष्यभर टिकून राहील एवढी प्रतिकारशक्ती तयार होते. कांजिण्या झाल्याचे लक्षणावरून त्वरित घ्यानात येते. रुग्ण दिसायला विचित्र दिसला तरी ठरावीक कालावधी मध्ये तो बरा होतो. सहसा रुग्णास हॉस्पिटलमधे दाखल करावे लागत नाही. घरी उपचार केले तरी चालतात. आजारामध्ये गुंतागुंत झाल्यास वैद्यकीय मदतीची गरज भासते.\nकांजिण्या हा वॅरिसेल्ला- झोस्टर या विषाणूमुळे ( हर्पिस विषाणू कुलातील ) होणारा आजार आहे. रुग्णाशी प्रत्यक्ष संपर्क येणे किंवा हवेमधून याचा प्रसार होतो. संसर्ग झाल्यानंतर विषाणूचा परिपाक काल 10-21 दिवसांचा आहे. त्यानंतर आजाराची लक्षणे दिसू लागतात. अंगावर पुरळ येण्याआधी दोन दिवस रुग्णापासून इतराना संसर्ग होऊ शकतो. अंगावर पुरळ येऊन त्यावर खपली धरेपर्यंत रुग्ण विषाणूचा वाहक असतो. पुरळ ये ऊन त्यावर खपल्या धरेपर्यंतचा काल सु. सात दिवसांचा असतो. प्रौढामध्येहा कालावधि अधिक असतो. कांजिण्या झालेल्या मुलाना सात दिवस शाळेपासून दूर ठेवण्याचा सल्ला यामुळे दिला जातो. अंगावरील पुरळांच्या सर्व खपल्या पडून जाईपर्यंत थांबण्याची फारशी गरज नसते.\nवाढत्या मुलांच्या आयुष्यामधील कांजिण्या हा एक सामान्य आजार आहे. नागरी भागामधील नऊ ते दहा वयोगटातील 80-90% मुलाना कांजिण्या येऊन गेलेल्या असतात . सध्या कांजिण्यावरील लसीला नागरी भागात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ग्रामीण भागातील मुलाना कांजिण्याची प्रतिकारशक्ती तयार झालेली नसते. कारण कांजिण्याची तीव्रता कमी अधिक असली तरी एकदा कांजिण्या हो ऊन गेल्यानंतर आयुष्यभर पुन्हा कांजिण्या होत नाहीत. प्रौढामध्ये कांजिण्याची तीव्रता अधिक असते. कधीकधी प्रौढामधील कांजिण्यामुळे गुंतागुंतीचे आजार होऊ शकतात. कांजिण्यामुळे झालेल्या मृत्यूमधील निम्म्याहून अधिक व्यक्ती प्रौढ असतात.\nकांजिण्या कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय दिसणारा आजार आहे. बरे ना वाटणे आणि थोडा तापाने त्याची सुरवात होते. काहीं तासात किंवा एकदोन दिवसात डोके, मान किंवा शरीराच्या वरील भागामध्ये तांबूस रंगाचे लहान पुरळ येण्यास प्रारंभ होतो. पुढील 12ते 24 तासात पुरळावर खाज सुटते,पुरळ पाण्याने भरतात. दोन ते पाच दिवसात त्यांच्या संख्येत वाढ होते. त्वचेवर जुन्या पुरळाबरोबर नवे येतच राहतात. कधी कधी शरीराच्या सर्व त्वचेवर पुरळ उठतात. काही रुग्णामध्ये तोंडाच्या आतील बाजूस, नाकामध्ये, कानामध्ये आणि योनिमार्ग आणि गुदमार्गात पुरळ उठतात. काहीं रुग्णामध्ये पुरळांची संख्या कमी असते. पण शरीरावर 250-500 पुरळ येणे ही सर्वसामान्य बाब आहे. कालांतराने पुरळावर खपली धरते. खपल्या पडून जातात. पुरळ खाजविले नाहीत तर त्वचेवर डाग पडत नाहीत. खाजविल्याने पुरळामध्ये जंतुसंसर्ग होतो. कधीकधी पुरळ आलेल्या ठिकाणी त्वचा अधिक काळवंडते. खाजेचे प्रमाण कमी अधिक असते. काही कांजिण्याच्या रुग्णामध्ये डोकेदुखी, ताप , पोटदुखी अशी लक्षणे दिसतात. पाच ते दहा दिवसात रुग्ण पूर्ण बरा होतो. प्रौढ रुग्णामध्ये रोगाची तीव्रता वाढते.\nकांजिण्या हा काळजी करण्यासारखा आजार नसला तरी कधी कधी रुग्णामध्ये गुंतागुंत होऊ शकते. पुरळामध्ये न्यूमोनिया, अतिसार, मेंदू ज्वर, आणि काविळीचा संसर्ग झाल्यास गंभीर परिस्थितिओढवू शकते. 1.\tअर्भक- एका वर्षाहून लहान अर्भकास कांजिण्या झाल्यास रुग्ण गंभीर स्थितीत जातो. या वयातील रुग्णामध्ये कांजिण्याने मृत्यू ओढवण्याची शक्यता असते . काहीं वेळा आईस प्रसूतिपूर्वी कांजिण्या झाल्यास अर्भकास मेंदूची वाढ पुरेशी न होण्याने बालकाच्या मृत्यूची शक्यता असते. गर्भधारणेनंतर लगेचच आईस कांजिण्या झाल्यास बालकाच्या वाढीवर परिणाम होतो. अशा बालकामध्ये जन्मजात दोष उद्भवण्याची शक्यता असते. 2.\tप्रतिकारशक्ति विरहित बालके- जनुकीय घटकामुळे , वैद्यकीय उपचाराने किंवा आजारामुळे ज्या बालकांची प्रतिकारशक्ति झाली आहे अशा रुग्णामध्ये कांजिण्याचे गंभीर स्वरूप होतात. कांजिण्यामुळे झालेल्या मृत्यूचे हे दुसऱ्या क्रमांकाचे कारण आहे. 3.\tप्रौढ आणि 15 वर्षाहून अधिक वयाचे रुग्ण- कांजिण्या झालेल्या प्रौढ रुग्णामध्ये आजारचे स्वरूप गंभीर असल्याने आजाराची गुंतागुंत होण्याची शक्यता अधिक असते. अधिक संवेदनश���ल असणा-या वरील रुग्णांची उपचारादरम्यान अधिक काळजी घ्यावी लागते.\nलहान मुलांची बाबतीत कांजिण्याचे निदान घरी, शाळेतील परिचारिका, ग्रामीण भागात नोंदणी झालेली परिचारिका, आरोग्य सेविका , शिक्षक यांचाकडून होते. काहीं संशयास्पद वाटल्यास वैद्यकीय सल्ला टेलिफोनवरून मिळू शकतो. तातडीची वैद्यकीय मदत मिळविण्यासाठी काहीं गोष्टींची खात्री करावी\nरुग्णाचा ताप 102 डि फॅ हून अधिक ( 39.2 सें) . ताप चार दिवस उतरत नसेल\nरुग्णाच्या त्वचेवरील पुरळामध्ये इतर संसर्ग झाल्याची शंका आल्यास.\nमानसिक दृष्ट्या रुग्ण मंद, गोंधळलेले, प्रतिसाद देण्यास अक्षम, सतत झोप येणारे, आढळल्यास. मान ताठ होणे, तीव्र उजेडाकडे पाहण्यास टाळाटाळ करणे- उदा.खिडक्या उघडू ना देणे, चालताना तोल जाणे, सतत खोकला येणे, छातीत दुखण्याची तक्रार, उलट्या आणि फिटस आल्यास ही मेंदू ज्वराची किंवा रेये सिंड्रोमची लक्षणे असल्याची शक्यता आहे. अशी स्थिति ओढवल्यास रुग्ण गंभीर आहे असे समजावे.\nकांजिण्यावर उपचार घरीच करता येतात. उपचारामध्ये ताप कमी करणे आणि बरे होण्यास मदत करणे एवढ्या दोन बाबींचा समावेश आहे. कांजिण्या हा विषाणूजन्य आजार असल्याने प्रतिजैविके ॲंेटिबायोटिक्स देऊन उपयोग होत नाही. अंगावर ओल्या कापडाच्या पट्ट्या ठेवणे किंवा रुग्णास थंड अथवा कोमट पाण्याने स्नान घालण्याने अंगाची खाज कमी होण्यास मदत होते. आंघोळीच्या पाण्यात शंभर ग्रॅम खाण्याचा सोडा ( हे प्रमाण टबभर पाण्याचेआहे ). आणि दोन कप ओट मील घालून स्नान करावे. ( भारतामध्ये बादलीभर पाण्यात एक चहाचा चमचा खाण्याचा सोडा आणि चमचाभर डाळीचे पीठ घालावे. सौम्य साबणाचा वापर करावा. अंघोळीनंतर अंग टिपून घ्यावे. पुसू नये. कॅलॅमिन सारखे लोशन लावल्यास खाज कमी होते. खाजविल्यानंतर जंतुसंसर्ग होत असल्याने रुग्णाची नखे कापून घावीत. मोठ्या वयाच्या मुलाना खाजवू नका अशी सूचना द्यावी. अगदी लहान मुलांच्या हातास मऊ कापड बांधून ठेवावे.\nतोंडामध्ये पुरळ उठल्यास पाणी पिणे किंवा अन्न गिळणे कठीण होते. अशा वेळी थंड पेये, सरबते,मऊ खीर, लापशी असे सहज गिळता येतील असे पदार्थ खाण्यास द्यावेत. डॉक्टरच्या सल्ल्याने योनिमार्ग किंवा शिश्नावरील पुरळावर जंतुनाशक क्रीम लावावे. पुरळामध्ये जंतुसंसर्ग झाल्यास प्रतिजैविके वैद्यकीय सल्ल्याने वापरावीत. ॲेसीटॅमिनोफेन किंवा इतर तत्सम ॲस्पिरिन विरहित औषधाने ताप कमी होतो. ॲयस्पिरिन किंवा इतर सॅलिसायलेट गटातील औषधे कांजिण्याच्या रुग्णाना देऊ नयेत. ॲ स्पिरिनच्या वापराने कांजिण्याच्या रुग्णामध्ये ‘ रेये सिंड्रोमची लक्षणेदिसू लागतात. रुग्णास नेमके कोणते औषध द्यावे यासाठी योग्य वैद्यकीय सल्ला घ्यावा. जन्मजात प्रतिकारशक्ती क्षीण असलेल्या रुग्णाना ॲेसिक्लोव्हिर हे विषाणूप्रतिबंधक औषध देतात. झोव्हिरॅक्स सुद्धा अपेक्षित परिणाम साधते. पण झोव्हिरॅक्स च्या सार्वजनिक वापरावर अजून तज्ञांचे एकमत झालेले नाही.\nकांजिण्यामुळे आलेला ताप इतर त्रास यावर पर्यायी उपाय योजना करण्यात येते. थंड किंवा कोमट पाण्याने स्नान. पाण्यात रोल्ड ओटस घातल्याने त्यामधील बीटा ग्लुकॅन हे विद्राव्य तंतू पाण्यात विरघळतात. या विद्राव्य तंतूमुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. रोल्ड ओटसची पुरचुंडी पाण्यात सोडून ठेवल्यास त्यातील विद्राव्य पदार्थ पाण्यात उतरतो. या पाण्याने खाज कमी होते. खाज कमी करण्यासाठी कोरफडीचा गर अंगावर लावतात. कॅलॅंडुला नावाचे होमिओपॅथीमधील एक औषध खाज कमी करण्यासाठी प्रभावी आहे. याशिवाय एमेटिक ( ॲोन्टिमोनियम टार्टारिकम) पॉयझन आयव्ही आणि गंधकयुक्त औषधांचा चांगला उपयोग झाल्याचे आढळून आले आहे.\nबहुतेक रुग्णामध्ये कांजिण्या आठवड्याभरात बरी होते. कांजिण्या बरी झाल्यानंतर फारशी काळजी घ्यावी लागत नाही. कांजिण्या झाल्यानंतर वीस टक्के पन्नाशीच्या पुढील व्यक्तीमध्ये दीर्घ मुदतीचे परिणाम शरीरावर शिल्लक राहतात. हर्पिस जातीच्या विषाणूचे वैशिष्ट्य म्हणजे वॅरिसेला झोस्टर विषाणू कांजिण्या ब-या झाल्या तरी शरीरातून संपूर्णपणे कधीच जात नाही. विषाणू चेता पेशीमध्ये सुप्तावस्थेमध्ये राहतो. दीर्घ काळानंतर तो पुन्हा कार्यरत हो ऊन त्या वेळी त्याचे रूपांतर शिंगल्स नावाच्या आजारामध्ये होते. प्रतिकारक्षमता क्षीण झाल्याचे हे लक्षण आहे. अत्यंत वेदनाजन्य या आजारास हर्पिसया नावानेओळखले जाते. या आजारात चेतांचा दाह होतो. चेतादाहाबरोबर ताप , चेहरा आणि अंगावर पुरळ अशीही लक्षणे दिसतात. हा त्रास सुमारे दहा दिवस होतो. ज्याठिकाणी चेता दाह शिंगल्स मुळे झालाआहे तेथे महिनोन महिने किंवा वर्षे आजारोत्तर वेदना होत राहतात. सध्या शिंगल्स वर दोन प्रभावी औषधे उपलब्ध आहेत. व्हॅल्ट्रेक्स आणि फॅमव्हिर. लक्षणे दिसण्यास प्रारंभ केल्यानंतर 96 तासामध्ये ही औषधे दिल्यास हर्पिस विषाणूचे विभाजन थांबते. प्रतिकार यंत्रणा क्षीण झालेल्या रुग्णामध्ये यांचा उपयोग कसा करता येतो यावर पुरेसे संशोधन झाले नाही. फॅमव्हिर अठरा हून लहान व्यक्तीस देता येत नाही.\nव्हेरिसेला झोस्टर इम्युनोग्लोबिन ‘ व्हीझीआयजी’ या नावाचे प्रथिन सध्या कांजिण्या प्रतिबंधक लस म्हणून उपस्थित आहे. लहान मुले आणि प्रतिकारशक्ती क्षीणझालेल्या रुग्णामध्ये आजाराची लक्षणे दिसायला लागल्यापासून 96 तासाच्या आत व्ही झी आयजी इंजेकशन दिल्यास याचा परिणाम दिसून येतो. 96 तासानंतर हे प्रथिन दिल्यास अपेक्षित परिणाम दिसत नाही. नुकत्याच संसर्ग झालेल्या रुग्णाच्या रक्तामधून व्हीझीआयजी गॅमा ग्लोब्युलिन प्रथिन मिळविले जाते. व्हॅरिवॅक्स ही सौम्य विषाणू लस आहे. कांजिण्यापासून 85% संरक्षण देण्यात हे सक्षम आहे. गंभीर प्रकारच्या कांजिण्यापासून 100% प्रतिबंध या लसीने झाल्याचे आढळून आले आहे. इंजेक्शन दिलेल्या ठिकाणी एखादा पुरळ एवढीच प्रतिक्रिया शरीराची असते. सेंटर फॉर डिसीझ कंट्रोल यांच्या सूचनेनुसार ही लस सर्व बालकाना 12-18 महिन्यात दिली पाहिजे. (अति संवेदनक्षम बालकांचा अपवाद सोडून) मीझल्स-मम्स- रुबेला लसीकरणाच्या वेळी ही लस दिलीतर योग्य. भारतात पोलिओट्रिपल च्या वेळी. बारा वर्षापर्यंत च्या मुलाना नक्की कांजिण्या आधी झाल्या होत्या की नाही याची खात्री झाली नसेल तर कांजिण्याची लस देता येते. आरोग्य कर्मचारी आणि ग्रामीण आरोग्य सेवक आणि जननक्षम माताना कांजिण्या होण्याची शक्यता अधिक असल्याने कांजिण्याची लस घेणे श्रेयस्कर ठरते. अशा पासून इतराना रोगप्रसार होण्याची शक्यताही अधिक असते. यासाठी हा प्रतिबंधात्मक उपाय करावा.\nबारा वर्षांच्या मुलाना कांजिण्याची लस एकदा देणे पुरेसे ठरते. त्याहूनमोठ्या मुलाना आठ आठवड्यानी आणखीएक डोस द्यावा लागतो. सन 2000 मध्ये एका दिन शाळेमध्ये पसरलेल्या कांजिण्याच्या साथीने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडालेली होती. कारण या साठीमध्ये सर्व मुलाना एकदा कांजिण्याची लस दिलेली होती. त्यामुळे 2002 पासून आणखी एकदा लस देणे सुरू झाले. लसीकरणाचे शुल्क वैद्यकीयविमा कंपन्यानी नाकारल्याने अठरा वयापर्यंतच्या मुलांचा लसीकरणाचा खर्च ���ता अमेरिकन शासन करते. ज्याना कांजिण्याची लक्षणे दिसायला लागली आहेत अशाना व्हेरिवॅक्स दिले जात नाही. जुनाट मूत्रपिंडाच्या –वृक्काच्या आजाराने ग्रस्त असलेल्याना ही लस देणे अपायकारक आहे अशी समजूत होती. पण अशाही मुलाना 2003 पासून ही लस सुरक्षित ठरली आहे. ही माहिती महत्त्वाची ठरण्याचे कारण वृक्क रोपणकेलेल्या रुग्णामध्ये कांजिण्याचा आजार जीवघेणा ठरत होता.\nव्हेरिवॅक्स लस गरोदर स्त्रियाना देता येत नाही. लसीकरणानंतर तीन महिन्यानी स्त्रियानी गर्भधारणेचा प्लॅन करावा. कांजिण्याच्या संपर्कात आल्यानंतर जेंव्हा कांजिण्या ऐन भरातअसतो त्यावेळी लसीकरण करावे असा सल्ला दिला जातो. अशावेळी कांजिण्यापासून योग्य प्रतिबंध होतो. अमेरिकन सांसर्गिक रोग सोसायटीच्या म्हणण्याप्रमाणे ज्या प्रौढाना कधीही कांजिण्या झाल्या नाहीतअशा सर्व प्रौढानी कांजिण्याची लस घेऊन प्रतिबंधात्मक उपाय करावेत. प्रारंभीच्या काळात लसीच्या सुरक्षिततेबद्दल आणि परिणामकारकतेबद्द्ल पालकाना शंका होत्या. जसे अधिक राज्यानी आपापल्या शाळेमधील मुलाना लस देण्याबद्द्ल आग्रह धरल्यानंतर लसीकरणाचा विरोध दूर झाला. 2001 मधील कांजिण्या लसीच्या अभ्यासानंतर लसीची परिणामकारकता आणखी एकदा तपासली गेली. सहा वर्षाच्या संशोधनानंतर कांजिण्या हा पहिला मानवी हर्पिस विषाणू लसीकरणाने आटोक्यात आल्याचे सिद्ध झाले. आधी संशय व्यक्त केल्याप्रमाणे लसीकरणानंतर शिंगल्स चा धोका असल्याचे वाटत होते. पण आता अशा रुग्णांची संख्या घटत असल्याचे घ्यानात आले आहे.\nविषाणुची लागण झाल्यानण्तर सुमारे दोन आठवडयानंतर रोगलक्षणे उमटतात. आजाराच्या सुरुवातीच्या काळात थंडीताप, पाठदुखी, खोकला, सर्दी, डोळे लाल होणे, इत्यादी त्रास होतो. हा त्रास एखादा दिवसच असतो. पण प्रौढ वयात हा त्रास दोन-तीन दिवस टिकतो.\nताप सुरू झाल्यानंतर एक-दोन दिवसांत अंगावर पुरळ उठतात. पुरळ बहुधा छाती, पोट यांवर जास्त असतात. पुरळांची सुरुवात लालीने होते, नंतर त्यात पाणी भरते, मग पू होतो व नंतर खपली धरते. हे सर्व बदल पाच दिवसांतच होतात.\nहा रोग विषाणुजन्य असल्यामुळे उपचार मुख्यत्वे ताप नियंत्रण व स्वच्छता यावर केंद्रित असते. तापाकरिता तापनाशक औषधे पॅरासिटॅमॉल, Antiviral इत्यादी वापरले जातात.\nआजारी व्यक्तीच्या संपर्कात न येणे.\nप्रतिबंधक ��सीकरण करून घेणे.\n· अँथ्रॅक्स · डेंग्यू ताप · गोवर · कांजिण्या · खरूज · पटकी · पोलियो · प्लेग · मलेरिया · रेबीज · सार्स · इंफ्लुएंझा · स्वाइन इन्फ्लुएन्झा · चिकुनगुनिया · डांग्या खोकला · घटसर्प · क्षय रोग · इबोला\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल १६ नोव्हेंबर २०२१ रोजी ११:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/79371", "date_download": "2021-12-05T08:27:29Z", "digest": "sha1:VQD4YJXYNKZTJ2V2QA5BYM4JSBLSIRXP", "length": 27509, "nlines": 239, "source_domain": "www.maayboli.com", "title": "वटपोर्णिमेच्या शुभेच्छा | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ / वटपोर्णिमेच्या शुभेच्छा\nवटपोर्णिमेच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.\nमला अतिशय आवडणारा समयोचित श्लोक \"सौन्दर्य लहरी\" मधून -\nविरिंचि: पंचत्वं व्रजति हरिरप्नोति विरतिं\nविनाशं कीनाशो भजति धनदो याति निधनम|\nमहासंहारेSस्मिन विहरति सति त्वत्पति-रसौ||२६||\nमहा संहाराच्या समयी विरंची (ब्रम्हा) हा पंचतत्वामधे विलीन होतो. किनासा(यम, प्रत्यक्ष मृत्यूचा देव) मृत्यू पावतो.कुबेर, धनाच्या देवतेचा अंत होतो. इंद्र त्याच्या समस्त देवगणांसमवेत या संहार समयी डोळे मीटतो. परंतु हे सती अशा महासंहार काळी तुझा केवळ तुझा पती (सदाशिव) विहार करतो, क्रीडा करतो.\n*कवीने पार्वतीच्या सौभाग्याची स्तुती वरील कडव्यात गायली आहे.\nसॉरी सीमंतिनी यांचा धागा नंतर\nसॉरी सीमंतिनी यांचा धागा नंतर वाचला, अन्यथा हे लहानसे स्फुट का काय जे काही आहे, तिकडे हलविले असते.\n तो श्लोक म्हणण्याचा प्रयत्न केला.\nदेवकी अवघड आहेत पण फार सुंदर\nदेवकी अवघड आहेत पण फार सुंदर आहेत 'सौंदर्यलहरी' मधील श्लोक. आदि शंकराचार्य प्रकांडपंडीत होतेच पण तितकच रसिक कविहृदयही त्यांच्याजवळ होते. देवीचे वर्णन करताना बहर बहर आला आहे . थांब एक पाचूच्���ा करंडीचा श्लोक आहे देते.\nदेवीचे कटाक्ष बाणाच्या टोकाप्रमाणे तीक्ष्ण असून ते शंकरांच्या वैराग्यमूलक शांतरसाचा भेद करणारे आहेत.\nआकाशातील चंद्रापेक्षा देवीच्या मुखचंद्राचे आस्वायत अधिक आहे हे सांगताना आचार्यांनी व्यतिरेकाचे एक उत्तम उदहरण दिले आहे.- चकोरपक्षी देवीच्या मुखाचे \"स्मितज्योत्स्नाजल\" नित्य पीत असतात. त्या माधुर्यातिरेकाने, त्यांच्या तोंडात जडत्व येते. त्यांना काहीतरी आंबट खावेसे वाटते. तेव्हा ते चंद्राच्या चांदण्याचे ती आंबट कांजी आहे असे समजून सेवन करीत असतात.\nदेवीचे वक्ष हे जणू काही अमृत रसाने भरलेल्यामाणिक रत्नाच्या कुप्याच आहेत.\nदेवीचे दोन्ही चरण लाक्षारसामुळे रक्तवर्ण झाले आहेत. प्रमदवनकंकेलित म्हणजे अशोकवृक्ष फुलाफळांचा बहर यावा या इच्छेने तुझ्या चरणाच्या आघाताची नेहमी आकांक्षा बाळगून असतो. त्यमुळे शंकर त्या अशोक वृक्षाची फार असूया करतात.\nएका श्लोकात- शंकरांनी चुकून गंगेचे नाव घेतले, शंकरांना देवीच्या पादप्रहाराचा प्रसाद लाभला, व त्यामुळे मदनाला आनंदाच्या उकळ्या फुटल्या असे गमतीचे वर्णन आले आहे.\nसाध्या कमळात आणि देवीच्या चरण कमळात किती फरक आहे त्याचे वर्णन आचार्यांनी सूक्ष्म दृष्टीने केले आहे. निसर्ग कमलांना थंडी सहन होत नाही तर तुझे चरण हिमालयात निवास करतात. निसर्ग कमळे रात्री मिटून जातत, तर तुझे चरण अहोरात्र प्रसन्न असतात. साध्या कमळात फक्त लक्ष्मीच वास करते पण निष्ठेने उपासना करणार्‍या \"समयी\" जनांना तुझे चरण लक्ष्मी किंवा अतिस्पृहणीय निजानंदरुपी ऐश्वर्य स्मर्पित करतात. देवांगना ज्यावेळी तुझ्या चरणांना नमस्कार करतात त्यावेळी त्यांची करकमळे कळ्यांसारखी मुकुलित होतात. खरेच आहे, दिनविकासी कमळांवर चंद्रकिरणे पडली की ती मिटणारच. असा महीमा असणारे तुझे चरण कल्पवृक्षांना पाहून हसतात. कल्पवृक्ष स्वर्गात राहणार्‍या देवांचीच इच्छा पूर्ण करतो, पण तुझी चरणकमळे पृथ्वीवरच्या दरिद्री लोकांना देखील रात्रंदिवस समृद्धी देत असतात. तुझे चरण रत्नखचित नुपूरांनी सुशोभित झाले आहेत. त्यांची छुमछुम म्हणजे राजहंसांना सुंदर चालीचे धडे देत असताना त्यांनी केलेला मधुर ध्वनीच होय.\nआचार्यांनी चंद्राचा देवीशी कसा अद्भुत संबंध जोडला आहे पहा. चंद्र हा एक पाचूचा करंडा आहे त्यात देवी आपली प्रसाधने ��ेवीत असते. चंद्राचा कलंक ही कस्तुरी, जलांश म्हणजे गुलाबजल, पांढरा कलात्मक भाग हा कापूर आहे. जेव्हा देवी त्या वस्तूंचा उपयोग करते, तेव्हा त्या कमी होत जातात म्हणजे कृष्णपक्षात चंद्रकलांचा क्षय होतो. ब्रह्मदेव पुनः तो भरतात व शुक्लपक्षात पुनः चंद्रकलांची वृद्धी होत जाते.\nवाह.... मस्त लिहीले आहेस.\nवाह.... मस्त लिहीले आहेस.\n(सारस उपक्रम ९०० दिवसाचा आहे = ~३ वर्ष. वाटेल तेव्हा ये शुभेच्छा द्यायला.)\n \"सौन्दर्य लहरी\" अजून शक्य असेल तर लिहा. वाचायला आवडेल.\nचंद्रकला मेजेशीर आहे. छान\nचंद्रकला मजेशीर आहे. छान लिहिलंय.\nवटपौर्णिमेच्या शुभेच्छा वाचुन उघडला न्हवता हा बाफ.\nखूपच सुरेख लेख व श्लोकांचे\nखूपच सुरेख लेख व श्लोकांचे विश् लेषण . मला देवी देवतांच्या प्रतिमा वेगवेगळ्या मीडिअम मध्ये इमॅजिन करायचा व बांधायचा चित्रे करायचा छंद आहे त्यामुळे लगेच व्हिजुअलाइज करून बघितले. काल हपिसात नवोढा व सौभाग्यवती सुंदर्‍या छान पैकी साड्या व दागिने करून आल्या होत्या त्यामु ळे वातावर ण उत्सवी होते. नववधूंनी उपास धरले होते.\nविधवा झाल्याव र काही वर्शे मला हे सौभाग्य केंद्रि त सण व सोपस्कार बघ णे अव्घड जायचे मग त्यानंतर स्त्रीवादी मानसिकतेतून हे सर्व फोल आहे ह्याची जाणीव झाली आता ते फार दूर जावुन व कोविड काळातील भावनिक डाउन फेज होउन गेल्या वर हे सर्व सोपस्कार एका मानवी जाणीवेतून आनंद देतात सुखी लोक्स बघून मस्त वाट्ते.\nअसे लेख अजून लिहा. तुम्हाला किती वेगळी माहिती आहे. लेखमालिका पण करता येइल.\nमी पण शीर्षक बघून घाबरतच\nमी पण शीर्षक बघून घाबरतच उघडलेला लेख.\n>>>>सौभाग्य केंद्रि त सण व\n>>>>सौभाग्य केंद्रि त सण व सोपस्कार बघ णे अव्घड जायचे मग त्यानंतर स्त्रीवादी मानसिकतेतून हे सर्व फोल आहे ह्याची जाणीव झाली\nखरे आहे. हे लक्षात आले नाही या वेळेला.\nहे सण फार डिस्क्रिमिनेटिंग आणि पुरुषसत्ताक आहेत खरे. पूर्वी चूल-मूल व्यापात स्त्रियांना नवरा-मुले यांशिवाय आयुष्यच अक्षरक्षः नसे जेव्हा हे 'घरच्या धन्याला उदंड आयुष्य दे' वगैरे प्रथा पडल्या असणार.\nअमा कौतुकाबद्दल खूप आभार. अन्य सर्व वाचकांचेही आभार.\nपुजा वगैरे आहेच. पण दरवर्षी\nपुजा वगैरे आहेच. पण दरवर्षी आमच्या या छोटुल्या वटवृक्षाचं कौतुक जास्त असतं. वटपौर्णिमेच्या हिरव्यागार शुभेच्छा.\nवडाचे झाड आमचे देवक असल्याने\nव��ाचे झाड आमचे देवक असल्याने आमच्या इथे बायकांना असा वडाला फेरे मारून पुजा वगैरेचा चान्स मिळत नाही\nवडाचे झाड आमचे देवक असल्याने\nवडाचे झाड आमचे देवक असल्याने ...म्हणजे काय\nदेवक म्हणजे इंग्रजीमधले totem\nदेवक म्हणजे इंग्रजीमधले totem.\nसौभाग्य केंद्रित सण व\nसौभाग्य केंद्रित सण व सोपस्कार बघ णे अव्घड जायचे मग त्यानंतर स्त्रीवादी मानसिकतेतून हे सर्व फोल आहे ह्याची जाणीव झाली\n>>> अमा प्रांजळ मत आवडलं.\nमलाही हे सण फार आवडायचे नाहीत. कारण एखादीच्या वैवाहिक स्थितीवरून तिला आनंदाच्या प्रसंगी सामिल करून न घेणे मला फार क्रूरपणाचं वाटतं. पण मोठ्या शहरात का होईना हळूहळू बदल होत आहेत. हळदी कुंकू समारंभ आता तिळगुळ समारंभ होत आहेत. सगळ्यांना समाविष्ट करून हे सण साजरे केले जातात तेव्हा नक्कीच आनंददायक ठरतात.\nमराठी सिरीअलनी मात्र गेल्या २ दिवसात मोस्ट रिग्रेसिव कोण आहे ची स्पर्धा लावल्यासारखे एपिसोड दाखवून वात आणला.\nस्त्रियांनी सरसकट सर्व उत्सवात आनंदाने सहभागी व्हावे... जोडीदार हा निरंतर बरोबरच् असतो.\nआपणच चुकिच्या प्रथा सुधारित करून पुढे जायचे \nहळदी कुंकू समारंभ आता तिळगुळ समारंभ होत आहेत. >>>> अत्यल्प प्रमाण असावे.५-६ वर्षांपूर्वी ऑफिसच्या हळदीकुंकवात हळदीकुंकू लावणार्‍या बाईने ३-४ जणींना(जास्ती जास्त वय ३२) वगळले.तेव्हा मी त्यांना हळदीकुंकू लावले आणि त्यांनी मला लावले. लग्ना आधीपासून आपण टिकली लावतो,नंतर्ही लावतो.एका नवर्‍यानंतर सर्व काही खल्लास का\nखूप सुरेख लिहिले आहे. सर्वच\nखूप सुरेख लिहिले आहे. सर्वच उपमा अप्रतिम.\nशंकरांना देवीच्या पादप्रहाराचा प्रसाद लाभला,>>>>\nसौंदर्य लहरी विषयी मागे वाचलं होतं , पुन्हा काही सापडलं तर इथे देईन. बऱ्याच वर्षांपूर्वी 'महाषोडशी मंत्र' का 'श्री विद्या मंत्र'हाही सोळा अक्षरांचाच आहे हे शोधताना 'सौंदर्य लहरी' बद्दल कळाले होते. आचार्यांबद्दल काय म्हणणार, तेजस्वी, ओजस्वी ,दिव्य,पावरफुल ..... मागे मी इथेच लेख लिहिला होता. त्यांचे कनकधारा स्तोत्र पण फार सुरेख आहे(लक्ष्मीचे) . मला त्यांच्या सगळ्याच रचना आवडतात. एकप्रकारे मानसपूजेचा भाव मनात येतो.\nअस्मिता, मेल रिप्लाय वाचला\nअस्मिता, मेल रिप्लाय वाचला नाय का \nतीनदा वाचला , आज आरामात उत्तर\nतीनदा वाचला , आज आरामात उत्तर देणार होते. सॉरी उशीर झाला.\nअसं कसं प्राणपणाने ज��ते मी... पुन्हापुन्हा वाचायला.\nस्पॅम फोल्डरला गेला काय याची\nस्पॅम फोल्डरला गेला काय याची खात्री करत होतो\nअरे हे मस्त आहे\nअरे हे मस्त आहे अजून सौंदर्य लहरी मधले वाचायला आवडेल .मीही चुकून उघडला हा धागा. एरव्ही टायटल बघून स्किप केला असता. तेव्हा लेखाचे टायटल बदला अजून सौंदर्य लहरी मधले वाचायला आवडेल .मीही चुकून उघडला हा धागा. एरव्ही टायटल बघून स्किप केला असता. तेव्हा लेखाचे टायटल बदला तसेही ते \"पोर्णिमा\" लिहिलेले डोळ्याला खटकते\nछानच आहे. अजूनपर्यंत वाचला\nछानच आहे. अजूनपर्यंत वाचला नव्हता हा धागा.\nसौंदर्य लहरी विवेकानंदांना आवडत असत असे काहीसे वाचले आहे.\nलेखाचे शीर्षक वट पौर्णिमेचे असूनही तुमचा धागा म्हणून उघडला आणि इतके छान वाचायला मिळाले. सौदर्य लहरी बद्दल अजून वाचायला आवडेल.\nहीरा विवेकानंदांनी काहीतरी अशा प्रकारचे रचलेले आहे बहुतेक. अमुकतमुक लहरी असेच - वाचल्याचे स्मरते.\nहरचंद, मैत्रेयी, अस्मिता, देवकी, पशुपत, चिन्मयी सर्वांचे आभार.\nचिन्मयी बॉन्साय आहे का ते\nभाषासु मुख्या मधुरा दिव्या गिर्वाण भारती |\nतस्माधी काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितं ||\nहाच श्लोक आठवला तुमचं रसग्रहण वाचून अजून असेच तुमच्या आवडत्या संस्कृत श्लोकांचे, काव्याचे रसग्रहण वाचायला आवडेल.\nतुमची ह्या विषयातील आवड आणि मेहनत जाणवते. छान\nजिज्ञासा, झंपी - धन्यवाद.\nजिज्ञासा, झंपी - धन्यवाद.\nचिन्मयी बॉन्साय आहे का ते\nचिन्मयी बॉन्साय आहे का ते>>> हो. जवळजवळ ३० वर्षांचं आहे.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/SANKET/24.aspx", "date_download": "2021-12-05T08:07:14Z", "digest": "sha1:L7AB37G2OSTXTITZTYV5ZRKLCSQXNOEW", "length": 14835, "nlines": 187, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "SANKET | RANJEET DESAI", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nआटपाडीच्या हंबीरराव मोहित्यांचा एकुलत्या एका मुलानं ‘यशाचं कडं’ जिंकलं; ‘बदली’च्या गावी जाताना शंकर मास्तरांना रामूच्या पत्रानं दिलासा दिला; दोन दिवस उपाशी असणाया गाईच्या ‘आंबवण’साठी द्रौपदीनं जीवाचं रान केलं; ‘हंगाम’ गाठण्या���ाठी जीवाचा आटापीटा करणाऱ्या भरमूचं तान्हं पोर मात्र तापानं फणफणलं होतं; बुढ्या ‘पाशा’ने पैजेसाठी सवाई पाश्याशी कडवी झुंज दिली; रानडुक्कराची ‘शिकार’ करताना रामूच्या आवडत्या खुज्या कुत्रीनं आपल्या जीवाचीही पर्वा केली नाही; धनगरांच्या पाल्यावर ‘राखण’ करताना सिद्दाच्या रावज्यानं लांडग्याशी कडवी झुंज दिली; महेंद्राच्या पाठीमागून माद्या पैलतीराकडे निघाल्या, तेव्हा ‘हस्ता’च्या पावसाच्या उभ्या सरी कोसळत होत्या; ह्या अनर्थाला तोच मानव कारणीभूत आहे, हे ओळखून वाघाने त्याचा ‘सूड’ घेतला; ....ह्या घडणाया प्रत्येक घटना जणू एक अघटित ‘संकेत’च घेऊन जन्माला आल्या होत्या\nलग्ना नंतरच्या पहील्याच प्रवासात फ्रँक आणि लिली या दोघांनी ठरवले की आपल्याला बारा मुलं असावीत . फ्रँक ला मूलं आवडायची आणि लिलीला झालेली मूलं आवडू लागली . \" चिपर बाय द डझन \"ही शंभर वर्षापूर्वी लिहीली गेलेली भन्नाट विनोदी सत्यघटनेवरची कादंबरी . याला आ्मकथन म्हणावे लागेल , कारण त्या बारा मूलांपैकी बहीणभाऊ या दोघांनी मिळून त्या कुटूंबाची मजेदार कहाणी लिहीलीय . फ्रँक जुनियर व अर्नेस्टाईन यांनी फक्त 140 पानांत कादंबरी संपविलीय . पुस्तक हातात घेतले व सुरु झाला स्वतःशीच हासरा संवाद . दररोज हसता यावे यासाठी थोडेथोडे करून आठ दिवसात कादंबरी संपवीली . शैक्षणिक , गतिविषयी , वेळाविषयी अश्या कांही भन्नाट कल्पना अमलात आणल्यात की बस्स् . फ्रँक स्वतः इंजीनीयर . अमेरीकेतील व जर्मनीतील मोठ मोठ्या कंपनींचा सल्लागार .कमीत कमी वेळात जास्तीत जास्त काम अचुकपणे कसे करावे यावरचे धडे देण्यासाठी फ्रँक ला बोलावले जायचे . आजच्या भाषेत \"मॅनेजमेंट गुरु \" . सर्व संकल्पना घरी अमलात आणल्या जायच्या यातूनच फक्त सतरा वर्षात बारा मुलांचे कुटूंब उभे राहीले . अनेक उपक्रमांचा जनक , स्वतःच्या शैक्षणिक कल्पना त्यावेळी थियेटर मध्ये दाखविल्या जायच्या .. लिलीही कांही कमी नव्हती . ती होती निष्णात भाषणतज्ञ . तिच्या भाषणांचे कार्यक्रम व्हायचे . एवढ्या प्रचंड कुटूंबात प्रत्येकजन शिस्तीत प्रगती करतोय ही खरेच कमालीची गोष्ट आहे . एक दोन मूलांना सांभाळताना होणारी कसरत आठवली की बारा मूलांचा सांभाळ ही भयावह कल्पना वाटतेच . कादंबरी वाचावीच कारण बेस्टसेलर आहे , त्याच कादंबरी वर छानसा सिनेमाही पाहाच. अनेक भाषात भाषां��रे झालीत. पानापानात छाटे छोटे विनोद व नवनवीन प्रयोग , हास्याचे फवारे , कुणीतरी पाहतय म्हणून चोरून हासण्याचा नवीन प्रकारही वाचताना घडतोच . ... दयानंद पोतदार ..... ...Read more\nखरच अंगावर काटा आणणारे हे पुस्तक आहे . नादियाची will power खूप मजबूत होती . तिची इच्छा शक्ती प्रबळ होती . मृत्यू च्या जबड्यात असतानाही संयमाने स्वताची सुटका करून घेतली.नादिया ने आपल सर्वस्व गमावल कुटूंब गमावलं डोळयादेखत सगळ्याची राख रांगोळी झाली . यावर नादिया ने मात केली . Hats off नादिया . ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/duranto-express", "date_download": "2021-12-05T08:15:50Z", "digest": "sha1:IJ4XYGIZYBWG2HMIWNXT24BAGJEXZCC3", "length": 12085, "nlines": 235, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nनव्या वर्षात रेल्वेची नवी भेट\nताज्या बातम्या3 years ago\nमुंबई : भारतीय रेल्वेतर्फे वृद्ध आणि महिलांना नवीन वर्षात एक विशेष भेट देण्यात येत आहे. रेल्वे प्रशासनाने वृद्ध आणि 45 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या महिलांसाठी अतिरिक्त ...\nAurangabad | औरंगाबादमध्ये गाडीत प्रवासी भरण्यावरुन वाहन चालकांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी\nOmicron | दिल्लीत सापडलेला ओमिक्रॉन रुग्ण टांझानियामधून आल्याची माहिती\n, काय करावं आणि काय नाही; डॉ. भोंडवेंनी दिला सल्ला\nAurangabad | औरंगाबादमध्ये कोल्ड्रिंक्सची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात, नागरिकांनी पळवले बॉक्स\nसाहित्य संमेलनाचा आज पवारांच्या उपस्थितीत समारोप\nअवकाळी पावसानंतर डोंबिवलीत दाट धुक्याची चादर, हवेत गारवा\nताज्या बातम्या2 hours ago\nभाजपनंच 180 एमएलटी पाणीकपात पुणेकरांना सहन करायला लावली, जयंत पाटलांचं फडणवीसांना प्रत्युत्तर\nबीडमध्ये आगार प्रशासनाकडून आंदोलन उधळून लावण्याचा प्रयत्न; महिला कर्मचाऱ्यांना आश्रू अनावर\nJalana | नागरिकांनी कोव्हिड संदर्भातील नियम आणि सूचनांचं पालन करावं, राजेश टोपेचं आवाहन\nओमिक्रॉनबाधित रुग्ण महाराष्ट्रात आला तेव्हा विमानतळावर RTPCR सुविधा नव्हती – प्रदीप आवटे\nKiara Advani| रास्पबेरी पिंक लेहेंगा परिधान करुन कियारा अडवाणीने लावली इंटरनेटवर आग , लेहेंग्याची किंमत ऐकून अवाक व्हाल\nफोटो गॅलरी57 mins ago\nTravel Special : लग्नाआधी मित्रांसोबत चिल करायचंय मग ‘या’ खास ठिकाणी बॅचलर पार्टी करा\nFace Pack : हिवाळ्यात ‘हे’ घरगुती फेसपॅक त्वचेवरील चमक वाढवण्यास मदत करतील\nRasika Sunil Honeymoon | मालदिवच्या निळ्याशार समुद्रात रसिका सुनीलचे निवांत क्षण\nफोटो गॅलरी3 hours ago\nWinter Food : हिवाळ्यात दररोजच्या आहारामध्ये ‘या’ पदार्थांचा समावेश करणे फायदेशीर\nलाईफस्टाईल फोटो3 hours ago\nLavender Oil : निरोगी त्वचेसाठी अशा प्रकारे लॅव्हेंडर तेलाचा वापर करा, वाचा\nWinter Care : कोरडेपणामुळे चेहरा निस्तेज झाला आहे तर ‘हे’ घरगुती उपाय फायदेशीर\nChandra Darshan 2021: सूर्यग्रहणानंतरचे चंद्रदर्शन तुमचे नशीब बदलून टाकेल\nMars Transit Zodiac | आता वाईट काळ संपलाच म्हणून समजा , मंगळ ग्रह दिशा बदलणार, 4 राशींचे नशीब पालटणार\nफोटो गॅलरी18 hours ago\n4 Dec 2021 Surya Grahan 2021 Photos | वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाचे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल “हिरा है सदा के लिए”\nAurangabad | औरंगाबादमध्ये गाडीत प्रवासी भरण्यावरुन वाहन चालकांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी\nStudy Room Vastu | मुलांचं अभ्यासात मन लागत नाही मग वास्तुत हे बदल नक्की करा\nATM कार्ड घरीच विसरलात, बँक ऑफ बडोदाकडून कार्डशिवाय पैसे काढण्याची सुविधा, पण कशी\nPandu Marathi Movie: ‘पांडू’च्या कलाकारांकडून कोरोना नियमांचा भंग, रिपाइंची गुन्हे दाखल करण्याची मागणी\nOmicron | दिल्लीत सापडलेला ओमिक्रॉन रुग्ण टांझानियामधून आल्याची माहिती\nNagpur Jobs | आयटीतील विद्यार्थ्यांना आले सुगीचे दिवस, अभियांत्रिकी महाविद्यालयांत मुलाखती\nआठ वर्षात 12 महिलांना लग्नाचं आमिष, मुंबईतील भामट्याला अटक\nपक्ष बांधणीसाठी कधी बैलगाडीतून तर कधी घोड्यावरून; आशिष शेलारांच्या घोडदौडीने भाजपला बळ, मुंबईत सलग दुसऱ्यांदा शेलारांचा करिश्मा चालणार\nदत्तात्रय भरणेंची संवेदनशीलता, अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले, जखमीला पाठवलं रुग्णालयात\nमी किंवा मटन दोघांपैकी एकाला निवड; पतीची पत्नीकडे अजब मागणी, बायकोने निवडले चक्क मटन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/fixed-deposits", "date_download": "2021-12-05T08:37:12Z", "digest": "sha1:5QOLWQD5VITYI5CPKX37ZL63FOBVO7OT", "length": 18230, "nlines": 265, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nICICI बँकेने FD वरील व्याजदर बदलले, पटापट तपासा नवे दर\nबदलानंतर ICICI बँक 7 ते 14 दिवसांत मुदत ठेवींवर (FD) 2.50 टक्के व्याज देणार आहे. 15 ते 29 दिवसांच्या FD वर 2.50 टक्के दराने व्याज ...\nबँकेच्या ATM मधून एफडी खाते उघडा, मॅच्युरिटीवर पैसेही काढा, ही आहे प्रक्रिया\nकार्ड टाकल्यानंतर एटीएम मेनूमध्ये 'ओपन फिक्स्ड डिपॉझिट' हा पर्याय दिसेल, ज्यावर क्लिक करावे लागेल. यानंतर त्याच मेनूमध्ये तुम्हा��ा एफडीचा कालावधी आणि रक्कम याबद्दल माहिती द्यावी ...\nदिवाळी बोनस FD, Gold, सॉवरेन गोल्‍ड बाँड किंवा म्युच्युअल फंड कुठे गुंतवायचे, जाणून घ्या\nसध्या गुंतवणुकीच्या बाजारात बँक मुदत ठेवीपासून ते सॉवरेन गोल्‍ड बाँड (SGB), फिजिकल सोने, पोस्ट ऑफिस मुदत ठेव आणि म्युच्युअल फंड (MFs) पर्यंत अनेक पर्याय उपलब्ध ...\nफिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवणूक कितपत फायदेशीर, जाणून घ्या सर्वकाही\nफोटो गॅलरी2 months ago\nमुदत ठेवींसाठी अनेक प्रकारच्या गुंतवणूक पद्धती आहेत आणि बँका आणि वित्तीय संस्थांमध्ये 7 दिवसांपासून 10 वर्षांपर्यंतच्या कालावधीच्या मुदत ठेव योजना उपलब्ध आहेत. काही बँका 20 ...\nFixed Deposits : FD उघडण्याचा विचार करत आहात मग ही खास बातमी तुमच्यासाठीच, वाचा महत्वाची माहिती\nमुदत ठेव देशात उपलब्ध सर्वात सुरक्षित आणि लोकप्रिय गुंतवणूक साधनांपैकी एक आहे. ते तुम्हाला जास्त रिफंड करू शकते. एफडीमध्ये गुंतवणूक करून आपण जास्तीत-जास्त फायदे मिळू ...\nतर तुम्हाला फिक्स्ड डिपॉझिटदेखील करावे लागेल सर्वात जास्त व्याज कुठे मिळते, जाणून घ्या\nभारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) गेल्या एक वर्षात रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. ते आता 4 टक्क्यांच्या जवळपास आहे. यामुळे बहुतेक बँकांनी एफडीचे दर कमी ...\nसप्टेंबर महिन्यात ‘या’ 5 बँकांच्या FD मधल्या गुंतवणुकीवर दुप्पट फायदा, जाणून घ्या सर्वकाही\nFD मध्ये तुम्ही ठराविक वेळेसाठी रक्कम बँकेत जमा करता आणि तुम्हाला त्यावर निश्चित व्याज मिळते. आज आम्ही तुम्हाला पहिल्या 5 बँकांबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्ही ...\nPost Office मध्ये FD करा, तुम्हाला एका वर्षात बँकेपेक्षा अधिक लाभ, किती व्याज मिळणार\nतुमचे पैसे पोस्ट ऑफिसमध्ये पूर्णपणे सुरक्षित आहेत. याशिवाय व्याजाचा लाभही उपलब्ध आहे. तुम्हाला तिमाही आधारावर व्याजाची सुविधा मिळते. पोस्ट ऑफिसमध्ये एफडी मिळवणे खूप सोपे आहे. ...\nSBI, HDFC, ICICI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, ही सुविधा 30 सप्टेंबरला बंद होणार, पटकन तपासा\nबँकांनी मे 2020 मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी एक विशेष ऑफर आणली होती. या FD मध्ये ज्येष्ठ नागरिकांना लागू असलेल्या व्याज दरापेक्षा 0.50 टक्क्यांपर्यंतच्या अतिरिक्त व्याजदरासाठी ही ...\nआता गुगलही बँकांप्रमाणे फिक्स्ड डिपॉझिट योजना सुरु करणार; एका वर्षासाठी किती व्याज मिळणार\nGoogle pay FD | अन्य बँकांच्या एफडी 'गुगल पे'च्या म��ध्यमातून थेट ग्राहकांना उपलब्ध करुन देईल. यामध्ये सुरुवातीला इक्विटॉस स्मॉल फायनान्स बँकेची मुदत ठेव योजना ग्राहकांसाठी ...\nAurangabad | औरंगाबादमध्ये गाडीत प्रवासी भरण्यावरुन वाहन चालकांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी\nOmicron | दिल्लीत सापडलेला ओमिक्रॉन रुग्ण टांझानियामधून आल्याची माहिती\n, काय करावं आणि काय नाही; डॉ. भोंडवेंनी दिला सल्ला\nAurangabad | औरंगाबादमध्ये कोल्ड्रिंक्सची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात, नागरिकांनी पळवले बॉक्स\nसाहित्य संमेलनाचा आज पवारांच्या उपस्थितीत समारोप\nअवकाळी पावसानंतर डोंबिवलीत दाट धुक्याची चादर, हवेत गारवा\nताज्या बातम्या2 hours ago\nभाजपनंच 180 एमएलटी पाणीकपात पुणेकरांना सहन करायला लावली, जयंत पाटलांचं फडणवीसांना प्रत्युत्तर\nबीडमध्ये आगार प्रशासनाकडून आंदोलन उधळून लावण्याचा प्रयत्न; महिला कर्मचाऱ्यांना आश्रू अनावर\nJalana | नागरिकांनी कोव्हिड संदर्भातील नियम आणि सूचनांचं पालन करावं, राजेश टोपेचं आवाहन\nओमिक्रॉनबाधित रुग्ण महाराष्ट्रात आला तेव्हा विमानतळावर RTPCR सुविधा नव्हती – प्रदीप आवटे\nKiara Advani| रास्पबेरी पिंक लेहेंगा परिधान करुन कियारा अडवाणीने लावली इंटरनेटवर आग , लेहेंग्याची किंमत ऐकून अवाक व्हाल\nफोटो गॅलरी54 mins ago\nTravel Special : लग्नाआधी मित्रांसोबत चिल करायचंय मग ‘या’ खास ठिकाणी बॅचलर पार्टी करा\nFace Pack : हिवाळ्यात ‘हे’ घरगुती फेसपॅक त्वचेवरील चमक वाढवण्यास मदत करतील\nRasika Sunil Honeymoon | मालदिवच्या निळ्याशार समुद्रात रसिका सुनीलचे निवांत क्षण\nफोटो गॅलरी3 hours ago\nWinter Food : हिवाळ्यात दररोजच्या आहारामध्ये ‘या’ पदार्थांचा समावेश करणे फायदेशीर\nलाईफस्टाईल फोटो3 hours ago\nLavender Oil : निरोगी त्वचेसाठी अशा प्रकारे लॅव्हेंडर तेलाचा वापर करा, वाचा\nWinter Care : कोरडेपणामुळे चेहरा निस्तेज झाला आहे तर ‘हे’ घरगुती उपाय फायदेशीर\nChandra Darshan 2021: सूर्यग्रहणानंतरचे चंद्रदर्शन तुमचे नशीब बदलून टाकेल\nMars Transit Zodiac | आता वाईट काळ संपलाच म्हणून समजा , मंगळ ग्रह दिशा बदलणार, 4 राशींचे नशीब पालटणार\nफोटो गॅलरी18 hours ago\n4 Dec 2021 Surya Grahan 2021 Photos | वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाचे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल “हिरा है सदा के लिए”\nAurangabad | औरंगाबादमध्ये गाडीत प्रवासी भरण्यावरुन वाहन चालकांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी\nStudy Room Vastu | मुलांचं अभ्यासात मन लागत नाही मग वास्तुत हे बदल नक्की करा\nATM कार्ड घरीच विसर���ात, बँक ऑफ बडोदाकडून कार्डशिवाय पैसे काढण्याची सुविधा, पण कशी\nPandu Marathi Movie: ‘पांडू’च्या कलाकारांकडून कोरोना नियमांचा भंग, रिपाइंची गुन्हे दाखल करण्याची मागणी\nOmicron | दिल्लीत सापडलेला ओमिक्रॉन रुग्ण टांझानियामधून आल्याची माहिती\nNagpur Jobs | आयटीतील विद्यार्थ्यांना आले सुगीचे दिवस, अभियांत्रिकी महाविद्यालयांत मुलाखती\nआठ वर्षात 12 महिलांना लग्नाचं आमिष, मुंबईतील भामट्याला अटक\nपक्ष बांधणीसाठी कधी बैलगाडीतून तर कधी घोड्यावरून; आशिष शेलारांच्या घोडदौडीने भाजपला बळ, मुंबईत सलग दुसऱ्यांदा शेलारांचा करिश्मा चालणार\nदत्तात्रय भरणेंची संवेदनशीलता, अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले, जखमीला पाठवलं रुग्णालयात\nमी किंवा मटन दोघांपैकी एकाला निवड; पतीची पत्नीकडे अजब मागणी, बायकोने निवडले चक्क मटन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://mr.smartroofglobal.com/faqs/", "date_download": "2021-12-05T08:23:57Z", "digest": "sha1:CF2MRBTXHGUPSISATWCH2BI2ELQAUK34", "length": 9714, "nlines": 150, "source_domain": "mr.smartroofglobal.com", "title": "सामान्य प्रश्न - फॉशन स्मार्टट्रूफ इंटरनेशनल कंपनी, लि.", "raw_content": "\nसतत विचारले जाणारे प्रश्न\nआपल्या किंमती काय आहेत\nआमच्या किंमती पुरवठा आणि इतर बाजाराच्या घटकांवर अवलंबून बदलू शकतात. अधिक माहितीसाठी आपल्या कंपनीने आमच्याशी संपर्क साधल्यानंतर आम्ही आपल्याला अद्यतनित किंमत यादी पाठवू.\nआपल्याकडे कमीतकमी ऑर्डरचे प्रमाण आहे\nहोय, आम्हाला चालू असलेल्या किमान ऑर्डर प्रमाणात असणे आवश्यक आहे. आपण पुन्हा विक्री करण्याचा विचार करीत असाल परंतु कमी प्रमाणात, आम्ही शिफारस करतो की आपण आमची वेबसाइट पहा\nआपण संबंधित कागदपत्रे पुरवू शकता\nहोय, आम्ही बर्‍याच कागदपत्रे प्रदान करू शकतो ज्याचे विश्लेषण / कॉन्फरन्स प्रमाणपत्रे समाविष्ट आहेत; विमा; मूळ आणि इतर निर्यात दस्तऐवज जिथे आवश्यक असेल तेथे.\nसरासरी आघाडी वेळ किती आहे\nनमुन्यांसाठी, आघाडी वेळ सुमारे 7 दिवस आहे. मोठ्या प्रमाणावर उत्पादनासाठी, ठेवीची रक्कम प्राप्त झाल्यानंतर लीड वेळ 20-30 दिवसांची असते. आघाडी वेळ प्रभावी होईल जेव्हा (१) आम्हाला तुमची ठेव प्राप्त झाली असेल आणि (२) आम्हाला तुमच्या उत्पादनांसाठी तुमची अंतिम मंजुरी असेल. जर आमची लीड टाइम आपल्या अंतिम मुदतीसह कार्य करत नसेल तर कृपया आपल्या विक्रीसह आपल्या आवश्यकता पूर्ण करा. सर्व बाबतीत आम्ह�� आपल्या गरजा सामावून घेण्याचा प्रयत्न करू. बर्‍याच बाबतीत आम्ही असे करण्यास सक्षम असतो.\nआपण कोणत्या प्रकारच्या देयक पद्धती स्वीकारता\nआपण आमच्या बँक खात्यात, वेस्टर्न युनियन किंवा पेपलवर पेमेंट करू शकता:\nआगाऊ 30% ठेव, बी / एलच्या प्रतीपेक्षा 70% शिल्लक.\nउत्पादन हमी काय आहे\nआम्ही आमच्या साहित्य आणि कारागिरीची हमी देतो. आमची उत्पादने आमच्या समाधानासाठी आमची वचनबद्धता आहे. वॉरंटी मध्ये किंवा नाही, आमच्या ग्राहकांच्या प्रत्येकाच्या समाधानासाठी सर्व समस्यांचे निराकरण करणे आणि त्यांचे निराकरण करणे ही आमच्या कंपनीची संस्कृती आहे\nआपण उत्पादनांच्या सुरक्षित आणि सुरक्षित वितरणाची हमी देता\nहोय, आम्ही नेहमीच उच्च प्रतीची निर्यात पॅकेजिंग वापरतो. आम्ही धोकादायक वस्तूंसाठी विशेष धोकादायक पॅकिंग आणि तापमान संवेदनशील वस्तूंसाठी प्रमाणित कोल्ड स्टोरेज शिपर्स देखील वापरतो. विशेषज्ञ पॅकेजिंग आणि मानक नसलेल्या पॅकिंग आवश्यकतांसाठी अतिरिक्त शुल्क लागू शकते.\nशिपिंग फी बद्दल काय\nशिपिंग किंमत आपण माल मिळविण्यासाठी निवडलेल्या मार्गावर अवलंबून असते. एक्सप्रेस सामान्यत: सर्वात वेगवान परंतु सर्वात महाग मार्ग देखील असतो. मोठ्या प्रमाणावर सीफ्रेट हा उत्तम उपाय आहे. अचूकपणे फ्रेट रेट आम्ही आम्हाला केवळ तेव्हाच देऊ शकतो जेव्हा आम्हाला रक्कम, वजन आणि मार्गाचे तपशील माहित असतील. कृपया पुढील माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा.\nकक्ष एच, 30० / एफ, फोशन डेव्हलपमेंट बिल्डिंग, क्र .१,, ईस्ट हुआ युआनार्ड, फोशन, गुआंग्डोंग, चीन\n© कॉपीराइट - 2010-2019: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/607219", "date_download": "2021-12-05T08:31:32Z", "digest": "sha1:W3YHV7RDLPQAAVLM4DDNRRQAJPJGWX7K", "length": 2846, "nlines": 60, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"झी (अक्षर)\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"झी (अक्षर)\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२२:४३, २४ सप्टेंबर २०१० ची आवृत्ती\n१२२ बाइट्सची भर घातली , ११ वर्षांपूर्वी\n२२:१८, २४ सप्टेंबर २०१० ची आवृत्ती (संपादन)\n२२:४३, २४ सप्टेंबर २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\n'''झी''' हे [[ग्रीक वर्णमाला|ग्रीक वर्णमालेतील]] अक्षर आहे. [[रोमन लिपी]]मधील [[Ꜫ]] ह्या अक्षराचा उगम झाला आह��.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/hypersonic-technology-demonator/", "date_download": "2021-12-05T08:29:07Z", "digest": "sha1:JZ5NU2EQ76XFY6JFD2KYM6ZZDL6VBOZ2", "length": 8355, "nlines": 145, "source_domain": "policenama.com", "title": "Hypersonic Technology Demonator Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nOmicron Covid Variant | पुण्यात परदेशातून आलेल्या व्यक्तीचा NIV कडून रिपोर्ट आला,…\n 45 वर्षाच्या महिलेवर जीव जडला म्हणून केलं तिच्या पोरीशी…\nPune Crime | पुण्याच्या आंबेगावातील खून प्रकरणातील ‘फरारी’ बीडमधून अटकेत;…\nआणखी वाढणार क्षेपणास्त्रांची गती, DRDO ने हायपरसॉनिक स्क्रॅमजेट इंजिनची केली यशस्वी चाचणी\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) आज स्वदेशी विकसित स्क्रॅमजेट प्रोपल्शन सिस्टमचा वापर करून हायपरसॉनिक टेक्नॉलॉजी डेमोनेटर वाहनाची यशस्वी चाचणी केली. स्वतः संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ही माहिती…\nShakti Mohan | शक्ती मोहननं केली चक्क जंगलातील नदीत…\nAkshara Singh | समुद्र किनारी अक्षरा सिंहने दिल्या बोल्ड…\nAnemia | ‘ही’ 5 लक्षणे पुरुषांमध्ये गंभीर…\nAnushka Sen | अनुष्का सेनची मालदीवमध्ये मस्ती \nAtrangi Re | पतिच्या लग्नात सारा अली खानचा जबरदस्त डान्स,…\nखुलेआम सुरू आहे बनावट Aadhaar Card बनवण्याच धंदा, 10 मिनिटात…\nOmicron Covid Variant | ओमायक्रॉनमुळे चिंता वाढली; दक्षिण…\nMPSC Exam 2022 | एमपीएससीकडून परीक्षांच्या तारखा जाहीर;…\nOnline Games आता झाले ‘जुगार’ आणि…\nOmicron Covid Variant | पुण्यात परदेशातून आलेल्या व्यक्तीचा…\n 45 वर्षाच्या महिलेवर जीव जडला…\nInvestment Tips | करोडपती बनण्याचे अचूक 4 मंत्र,…\nIncome Tax Return File | 31 डिसेंबरपूर्वी उरकून घ्या…\nPune Crime | पुण्याच्या आंबेगावातील खून प्रकरणातील…\nACP Narayan Shiragavkar | सहाय्यक पोलिस आयुक्त नारायण…\nACP Gajanan Tompe | पुण्यातील कोथरूड विभागाचे सहाय्यक पोलिस…\nPune ACP Transfers | पुण्यातील 6 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nOmicron Covid Variant | पुण्यात परदेशातून आलेल्या व्यक्तीचा NIV कडून रिपोर्ट…\nAnti Corruption Bureau Pune | 15 हजाराची लाच घेताना महाराष्ट्र जीवन…\nPune Crime | सुरक्षारक्षकाने ज्वे��र्समध्ये शिरुन 12 लाखांचा ऐवज नेला…\nIPL 2022 | विराट कोहलीचा कॅप्टन होणार आयपीएलमधील ‘या’…\nACP Narayan Shiragavkar | सहाय्यक पोलिस आयुक्त नारायण शिरगावकर यांची विश्रामबाग डिव्हीजनमध्ये नियुक्ती\nPune Rural Police | पुणे ग्रामीण पोलिसांकडून नारायणगाव, भिगवण, शिरुर, ओतुर परिसरात छापे 9 लाखांचा गांजा व गांजाची झाडे…\nOmicron Covid Variant | कोरोनाच्या तिसर्‍या लाटेबद्दल आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले संकेत, म्हणाले…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/satara/shramik-mukti-dals-agitation-hundreds-villages-same-day-a292/", "date_download": "2021-12-05T08:09:56Z", "digest": "sha1:NFV7QKFQQ634GGRDFQBUENF3V2G3CEF7", "length": 17399, "nlines": 138, "source_domain": "www.lokmat.com", "title": "श्रमिक मुक्ती दलाचे एकाच दिवशी शेकडो गावांत आंदोलन - Marathi News | Shramik Mukti Dal's agitation in hundreds of villages on the same day | Latest satara News at Lokmat.com", "raw_content": "\nरविवार ५ डिसेंबर २०२१\nकोरोना वायरस बातम्याभारत विरुद्ध न्यूझीलंडलोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्डसओमायक्रॉनममता बॅनर्जीकंगना राणौतबीसीसीआयलोकमत डिजीटल इन्फ्लूअन्सर ॲवॉर्ड २०२१नवाब मलिक बिग बॉस मराठी\nश्रमिक मुक्ती दलाचे एकाच दिवशी शेकडो गावांत आंदोलन\nउत्तर प्रदेशमधील हाथरस येथे अत्याचाराला बळी पडलेल्या मुलीला न्याय मिळवून द्यावा, या मागणीसाठी श्रमिक मुक्ती दलातर्फे राज्यातील अनेक गावांमध्ये आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये पंधरा हजार स्त्री-पुरुषांनी सहभाग घेतला.\nश्रमिक मुक्ती दलाचे एकाच दिवशी शेकडो गावांत आंदोलन\nठळक मुद्देश्रमिक मुक्ती दलाचे एकाच दिवशी शेकडो गावांत आंदोलनजाती अंताची चळवळ तीव्र करण्याचा निर्धार\nसातारा : उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे अत्याचाराला बळी पडलेल्या मुलीला न्याय मिळवून द्यावा, या मागणीसाठी श्रमिक मुक्ती दलातर्फे राज्यातील अनेक गावांमध्ये आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये पंधरा हजार स्त्री-पुरुषांनी सहभाग घेतला.\nहाथरसमधील मुलीवर अत्याचार करून अत्यंत क्रूरपणे तिची हत्या करण्यात आली. राज्यसरकार आणि प्रशासन या आरोपींना पाठीशी घालत आहे. तिच्यावर झालेला अत्याचार, त्यानंतर तिची जीभ छाटणे, तिच्यावर मध्यरात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. या साऱ्या घटना संशयास्पद आहेत, असे या आंदोलकांनी स्पष्ट केले आहे.\nखरंतर ही घटना केवळ अत्याचाराची नाही तर त्यामागे जातवर्चस्व आणि जातीय अहंकार आहे. तिच्या गुन्हेगारांना शिक्षा होऊन तिला न्याय मिळाला पाहिजे; पण याबरोबरच जातीय आणि स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटना थांबायच्या असतील तर उतरंडीची जातीव्यवस्था संपली पाहिजे. तिच्या अंताची चळवळ तीव्र केली पाहिजे, तरच या घटना कायमच्या थांबणार आहेत. म्हणून जाती अंताची चळवळ तीव्र करण्याचा निर्धार श्रमिक मुक्ती दलाने केला आहे.\nश्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर, कॉ. संपत देसाई, डॉ. प्रशांत पन्हाळकर, मोहन अनपट, चैतन्य दळवी, डी. के. बोडके, मेजर बन, संतोष गोटल यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.\nटॅग्स :Hathras GangrapeSatara areaहाथरस सामूहिक बलात्कारसातारा परिसर\nकोल्हापूर :हातरस घटनेच्या निषेधार्थ कांग्रेसतर्फे सत्याग्रह\nSatyagraha, Congress, protest, Hathras Gangrape , kolhapurnews उत्तरप्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील दलित तरुणीवर बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या केल्याच्या निषेधार्थ कोल्हापूर जिल्हा कॉग्रेस कमिटीच्या वतीने सोमवारी पापाची तिकटी येथील महात्मा गांधी यां ...\nराजकारण :“दलित अत्याचाराविरुद्ध कधीही आवाज न उठवणाऱ्या संजय राऊतांनी आम्हाला शिकवू नये”\nHathras Gangrape, Ramdas Athvale, Sanjay Raut News: दलितांच्या प्रश्नांवर आम्ही सतत लढत आलो आहोत पण संजय राऊत हे कधी सामनामधूनही दलित अत्याचाराच्या प्रश्नावर व्यक्त झाले नाहीत असा आरोप रामदास आठवलेंनी केला. ...\nपिंपरी -चिंचवड :योगी सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करा : पिंपरीत असंघटित महिला काँग्रेसचे आंदोलन\nहाथरस घटनेची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या समितीने करावी ...\nराजकारण :“महाराष्ट्रातील लेकी-सुनांच्या सुरक्षिततेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना जाब विचारणार का\nHathras Gangrape, BJP News: पनवेल, पुणे, इचलकरंजी, नंदुरबार, चंद्रपूर येथे विलगीकरण केंद्रात महिला, तरुणींवर अत्याचार, विनयभंगाच्या घटना घडल्या आहेत याकडे भाजपाने लक्ष वेधलं आहे. ...\nबॉलीवुड :भाजपा आमदाराच्या वक्तव्यावर भडकले बॉलिवूड सेलिब्रिटी, क्रिती आणि स्वराने असे काही सुनावले....\nसुरेंद्र सिंह म्हणाले होते की, पालकांनी त्यांच्या तरूण होत असलेल्या मुलींना संस्कार द्यावे आणि कसं वागावं हे शिकवावं. सुरेंद्र सिंह यांच्या या वक्तव्यावर अनेक सेलिब्रिटी भडकले आहेत. ...\nमुंबई :\"लोकांच्या गर्दीत चालायची सवय नसल्याने राहुल गांधी धडपडून खाली पडले\"\nराहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्कीवरुन भा��पाचे नेते रावसाहेब दानवे यांनी टोला लगावला आहे. ...\nसातारा :दोघेही अल्पवयीन; अपहरण करुन मुलीवर केले अत्याचार, मुलावर गुन्हा दाखल\nसातारा : चार महिन्यांपूर्वी एका १४ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर १७ वर्षांच्या मुलाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ... ...\nसातारा :अवकाळीची बाधा, त्यात ढगाळ हवामानाची गदा...\nरब्बीची शेतीपिके संपूर्णपणे फळबागासह पाण्याखाली राहिल्याने हंगामाचे संपूर्ण नुकसान झाले आहे. ...\nसातारा :सातारा जिल्हा बँकेत शिवेंद्रराजेंचेच 'राज'कारण\nबँकेच्या अध्यक्षपदासाठी अनेक इच्छुकांची मोर्चेबांधणी. मात्र, बँकेच्या राजकारणावर शिवेंद्रराजेंची असलेली मजबूत पकड इतरांना शांत करण्यास पुरेशी आहे. ...\nसातारा :सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावर शिवेंद्रसिंहराजेंचा दावा, सिल्वर ओकवर घेतली शरद पवारांची भेट\nगुरुवारी अजित पवारांना भेटल्यानंतर शिवेंद्रराजे यांनी शुक्रवारी लगेचच थोरल्या पवारांसमोर आपल्या मनातील इच्छा व्यक्त केली. ...\nसातारा :सावधान; यवतेश्वर घाटातून प्रवास करताय घाटातील वाहतूक बनतीयं धोकादायक\nसातारा-कास मार्गावर यवतेश्वर घाटात मोठ्या प्रमाणावर संरक्षक कठडे ढासळल्याची तसेच नादुरुस्त परिस्थिती आहे. यामुळे वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर येऊ लागला आहे. ...\nसातारा :अवकाळीचा फटका; मेघलदरेवाडीत थंडीने गारठून शेळ्या-मेंढ्यांचा मृत्यू\nखटाव परिसरात झालेल्या अवकाळी पावसाने जाखणगाव परिसरातील मेघलदरेवाडी येथील मेंढपाळ कुमार बाबा मदने यांच्या शेळ्या व मेंढ्या थंडीने गारठून मृत्यूमुखी पडल्या. यापूर्वी कोरोनाने हैराण झालेल्या बळीराजाला पुन्हा एकदा निसर्गाने फटका दिल्याने येथील शेतकरीवर्ग ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nभारत-पाक व्यापार सुरु झाल्यास ६ महिन्यात ६० वर्षाचा विकास होईल; सिद्धूचं पाकप्रेम पुन्हा उफाळलं\nNagaland: “आपल्याच भूमीत नागरिक, कर्मचारी सुरक्षित नाहीत, गृह मंत्रालय नेमकं काय करतंय\nCoronaVirus News: ओमायक्रॉनचा धोका वाढला असताना मोठा दिलासा; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली पॉझिटिव्ह बातमी\nOmicron News: डोंबिवलीतील ओमायक्रॉन रुग्णाबद्दल समोर आली महत्त्व��ची माहिती; तुम्ही घ्या 'ही' काळजी\nVideo : अमित ठाकरेंचं आवाहन; मनसे महाराष्ट्रभर राबवणार 'समुद्र किनारा स्वच्छता मोहीम'\n पाकच्या दहशतवादी संघटनांना पुन्हा घातले पाठिशी; भारत देणार चोख प्रत्युत्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maxmaharashtra.com/bs-politics/minister-nawab-maliks-reply-to-mohit-kamboj-1065126", "date_download": "2021-12-05T08:27:12Z", "digest": "sha1:EAFK3BVZU2K2XSPDO4TT3LZIV3OEZKEQ", "length": 5316, "nlines": 76, "source_domain": "www.maxmaharashtra.com", "title": "माझ्या कुटुंबीयांची संपत्ती शोधाच ; नवाब मलिक यांचे मोहित कंबोज यांना प्रत्युत्तर", "raw_content": "\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nHome > Politics > माझ्या कुटुंबीयांची संपत्ती शोधाच ; नवाब मलिक यांचे मोहित कंबोज यांना प्रत्युत्तर\nमाझ्या कुटुंबीयांची संपत्ती शोधाच ; नवाब मलिक यांचे मोहित कंबोज यांना प्रत्युत्तर\nगोंदिया : भाजपच्या मोहित कंबोज यांनी गोंदियाचे पालकमंत्री व अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांची बेनामी संपत्ती उघड करणार असल्याचे म्हटले होते, त्यावर कंबोज यांना मलिक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मी भंगारवाला आहे, चोर नाही. बँक बुडवून मी कोट्यवधी खाल्ले नाही. माझ्या कुटुंबीयांची संपत्ती कुठे कुठे ते तुम्ही शोधाच,मी घाबरत नाही, असं नवाब यांनी म्हटले आहे. गोंदिया येथे पत्रकारांशी बोलत होते.\nपुढे बोलताना मलिक म्हणाले की , NCB चे अधिकारी समीर वानखेडे यांच्याशी कोणाकोणाचे संबंध होते व हॉटेलचे कोण मालक आहेत, हे तपासा. मग हॉटेलमधून ड्रग्ज क्रुझवर कसे गेले ते माहीत पडेल. समीर वानखेडे खोट्या कारवाया करत होते. NCB ने स्वत:ची प्रायव्हेट आर्मी तयार केली होती व निष्पाप लोकांना यामध्ये फसविले जात होते हे आता समोर येत आहे असं म्हणताना समीर वानखेडे यांच्यासोबत कासिफ खान हासुद्धा या कटात सहभागी होता. येणाऱ्या काळात कासिफ खान याच्याविरुद्ध पुरावे सुद्धा देणार आहोत, असेही मलिक यावेळी म्हणाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.thosprahar.com/various-programs-on-the-occasion-of-the-birthday-of-renowned-gulabrao-patil-from-faizpur/", "date_download": "2021-12-05T07:37:15Z", "digest": "sha1:52PRRIWD33BUHU5BI5TNXTP7X6NM5WVG", "length": 11464, "nlines": 112, "source_domain": "www.thosprahar.com", "title": "फैजपूर येथील नामदार गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम... - ThosPrahar News | Thos Nirbhid Marathi Batmya", "raw_content": "\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nवस्त्रहरणाच्या सीन शूटिंग नंतर ढसाढसा रडली द्रौपदी..पहा काय होत कारण..\nघाबरू नका हे आहेत उपाय आणि उपचार..\nअमळनेर: दामिनी पथकाचे मुंदडा विद्यालयात समुपदेशन..सर्व शाळांना देणार भेट..\nअमळनेर: एकतास येथे पिक नियोजनाची जलमिञांची गावसभा संपन्न..\nअमळनेर: सोनू भटू चौधरी यांची जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी व अंमळनेर तालुकाध्यक्ष छोटू रमेश चौधरी यांची निवड..\nमुख्यपेज/Faijpur/फैजपूर येथील नामदार गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम…\nफैजपूर येथील नामदार गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम…\nफैजपूर येथील नामदार गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम…\nसलीम पिंजारी फैजपूर तालुका यावल\nफैजपूर : ना.गुलाबरावजी पाटील ( राज्य पाणीपुरवठा ,स्वच्छता मंत्री व पालक मंत्री जळगाव जिल्हा ) यांच्या वाढदिवसा निमित्त फैजपूर शहर शिवसेना व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नगर् मधील सर्व समाज बंधु- भगिनींनि पेढे आणि बिस्किटे वाटप करुन् वाढदिवस साजरा केला व हार्दिक शुभेच्छा दिल्या .\nअनुसूचित जाती उपयोजना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत जिल्ह्यातील फैजपूर नगरपालिका साठी (नागरी स्थानिक स्वराज्य संस्था) सन 2021-22 मधील प्रस्तावित 53 लाख रुपयांच्या निधी प्रस्तावित केल्या बद्दल राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे मातंग समाजाने आभार मानले\n.या निधीतून नागरी क्षेत्रात नागरीकांसाठी चांगल्या दर्जाच्या मुलभूत सोयीसुविधा उभारण्याच्या सूचनांही पालकमंत्र्यांनी दिल्यात.\nआभार कार्यक्रमास प्रसंगी उपस्थित\nभारत चौधरी ( सामाजिक कार्यकर्ते, तथा विभागीय उपाध्यक्ष तेली समाज )\nमनोज चंदनशिव ( शिवसेना उप शहर प्रमुख, फैजपूर, लहुजी संघर्ष सेना उत्तर महाराष्ट्र मातंग समाज जिल्हा अध्यक्ष)\nसुनील बिऱ्हाडे, रवि बिऱ्हाडें, अरुण बिऱ्हाडें, अरुण भोई, अतिष बिऱ्हाडें, तुषार रावते, विमल बिऱ्हाडें, रेखा बिऱ्हाडें, समस्त मातंग समाज उपस्थित होते,\nडॉ प्रमोद नारखेडे हे नामांकित पुरस्काराने सन्मानित\nनैतिकतेची जाण व सामाजिक जबाबदारी चे भान यातून एड्सला रोखुया – डॉ अभिजीत सरोदे\nधनाजी नाना महाविद्यालयात आय सी आय सी आय बँक कॅम्पस इंटरव्ह्यू चे यशस्वी आयोजन\nसंपूर्ण महाराष्ट्रात आगळ्यावेगळ्या पद्धतीने संविधान दिन नाहाटा महाविद्यालयात साञरा\nसंपूर्ण महाराष्ट्रात आगळ्यावेगळ्या पद्धतीने संविधान दिन नाहाटा महाविद्यालयात साञरा\nजिल्हा स्तरीय ‘बॉडी बिल्डर’ स्पर्धेत फैजपूर येथील युवक विजयी\nठोसप्रहार न्यूज अँप डाउनलोड करा\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nअमळनेर : माईंड पार्लर मधील फलक, लोकांच्या चर्चेला उधाण…\nशशी थरूर यांचा 6 महिला खासदारांसोबत सेल्फी व्हायरल… कप्शनमुळे वादात..मागितली माफी…\nधक्कादायक: भाऊ झाला वैरी..अल्पवयीन बहिणीवरच केला भावांनी सतत बलात्कार..अल्पवयीन बहिणीवरच केला भावांनी सतत बलात्कार..गरोदर राहिल्यानंतर घटना उघडकीस..\nमहत्वाचे..पुरुषांच्या दाढी मुळे महिलांना जावे ला��त आहे “या”आजाराला सामोरे..\nअमळनेर:अजून दोन तरुणी नेल्या पळऊन..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/congress-vs-bjp", "date_download": "2021-12-05T08:50:09Z", "digest": "sha1:CX2QZITMJOYUTD6A2AEKE7RVFV5SE6WN", "length": 18382, "nlines": 265, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\n‘नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा धुळीला मिळवली’, नाना पटोलेंचा पुन्हा मोदींवर हल्लाबोल\nअन्य जिल्हे5 months ago\nसत्तेत आल्यापासून मोदींनी सर्व व्यवस्थाच मोडीत काढली. देशाचा पंतप्रधान हे सर्वोच्च व सन्मानाचं पद आहे. मात्र, नरेंद्र मोदी यांनी या पदाची प्रतिष्ठा धुळीला मिळवली आहे, ...\nकाही लोकांकडून ‘महाज्योती’ला बदनाम करण्याचं काम, विजय वडेट्टीवारांचा आरोप\nकाही लोक OBC विद्यार्थ्यांची दिशाभूल करुन महाज्योती अर्थात महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेला बदनाम करण्याचं काम करत असल्याचा आरोप मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ...\nमराठा आरक्षणासाठी भाजपने पायात पाय नाही तर हातात हात घालून पुढे जावं, अशोक चव्हाणांचं आवाहन\nसंभाजीराजे यांची भूमिका चुकीची नसल्याचं सांगत मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी भाजपवर टीका केलीय. ...\nमराठा आरक्षणाबाबत भाजपची भूमिका म्हणजे दुखणं पायाला आणि पट्टी डोक्याला\nमराठा आरक्षणाबाबतचा चेंडू आता केंद्र सरकारच्या पारड्यात आहे. पण त्यांची एकंदर भूमिका म्हणजे 'दुखणे पायाला आणि पट्टी डोक्याला', अशी असल्याची टीका नाना पटोले यांनी केलीय. ...\n‘मनकवड्या चंद्रकांत पाटलांनी मोदींबाबत 3 गोष्टी स्पष्ट केल्या’, पाटल्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा निशाणा\nखासदार संभाजीराजे यांनी मोदींच्या भेटीबाबत केलेल्या वक्तव्यानंतर काँग्रेस आणि भाजपमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. ...\n‘मोदीजी आमच्या मुलांची लस विदेशात का पाठवली’, काँग्रेसचं मुंबईत आंदोलन, भाई जगतापांची घोषणा\nमुंबई काँग्रेसनं भाजपविरोधात मंगळवारी आंदोलन पुकारण्याचा इशारा दिलाय. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी या आंदोलनाची घोषणा केलीय. ...\nकेंद्राने अंदाजपत्रकात लसीकरणासाठी 35 हजार कोटी राखून ठेवले होते, ते गेले कुठे\nलसीकरणाबाबत केंद्र सरकारचं धोरण पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्विराज चव्हाण यांनी के���ाय. ...\nकेंद्र सरकारचा फाजील आत्मविश्वास ऑक्सिजन तुटवड्याला कारणीभूत, पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल\nदेशात ऑक्सिजन कमतरतेमुळं जी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे, त्याला पूर्णपणे केंद्र सरकारच जबाबदार असल्याचा गंभीर आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय. ...\nभाजपच्या भाडोत्री ट्रोलर्सकडून काँग्रेस नेत्यांना ट्रोल करण्याचं काम सुरु, नाना पटोलेंचा आरोप\nभाजपने त्यांच्या भाडोत्री ट्रोलर्सकडून आमच्या नेत्यांना ट्रोल करण्याचं काम केलं, असा आरोप नाना पटोले यांनी केलाय. ...\nIndia Corona Update : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींचं पंतप्रधान मोदींना पत्र, कोरोना लसीसह अन्य महत्वाच्या मागण्या\nराज्यातील संसर्गाचा धोका ओळखून त्यांना लसीचा पुरवठा केला जावा. तसंच अन्य कंपन्यांच्या लसींचा वापर करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणीही सोनिया गांधी यांनी पंतप्रधानांकडे केली आहे. ...\nOmicron | दिल्लीत सापडलेला ओमिक्रॉन रुग्ण टांझानियामधून आल्याची माहिती\n, काय करावं आणि काय नाही; डॉ. भोंडवेंनी दिला सल्ला\nAurangabad | औरंगाबादमध्ये कोल्ड्रिंक्सची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात, नागरिकांनी पळवले बॉक्स\nसाहित्य संमेलनाचा आज पवारांच्या उपस्थितीत समारोप\nअवकाळी पावसानंतर डोंबिवलीत दाट धुक्याची चादर, हवेत गारवा\nताज्या बातम्या2 hours ago\nभाजपनंच 180 एमएलटी पाणीकपात पुणेकरांना सहन करायला लावली, जयंत पाटलांचं फडणवीसांना प्रत्युत्तर\nबीडमध्ये आगार प्रशासनाकडून आंदोलन उधळून लावण्याचा प्रयत्न; महिला कर्मचाऱ्यांना आश्रू अनावर\nJalana | नागरिकांनी कोव्हिड संदर्भातील नियम आणि सूचनांचं पालन करावं, राजेश टोपेचं आवाहन\nओमिक्रॉनबाधित रुग्ण महाराष्ट्रात आला तेव्हा विमानतळावर RTPCR सुविधा नव्हती – प्रदीप आवटे\nMumbai | राज्यात ओमिक्रॉनचा शिरकाव, नागरिकांमध्ये धाकधुक वाढली, डॉ. रवी गोडसे काय म्हणाले \nKiara Advani| रास्पबेरी पिंक लेहेंगा परिधान करुन कियारा अडवाणीने लावली इंटरनेटवर आग , लेहेंग्याची किंमत ऐकून अवाक व्हाल\nफोटो गॅलरी47 mins ago\nTravel Special : लग्नाआधी मित्रांसोबत चिल करायचंय मग ‘या’ खास ठिकाणी बॅचलर पार्टी करा\nFace Pack : हिवाळ्यात ‘हे’ घरगुती फेसपॅक त्वचेवरील चमक वाढवण्यास मदत करतील\nRasika Sunil Honeymoon | मालदिवच्या निळ्याशार समुद्रात रसिका सुनीलचे निवांत क्षण\nफोटो गॅलरी3 hours ago\nWinter Food : हिवाळ्यात दररोजच्या आहारामध्ये ‘या’ पदार्थांचा समावेश करणे फायदेशीर\nलाईफस्टाईल फोटो3 hours ago\nLavender Oil : निरोगी त्वचेसाठी अशा प्रकारे लॅव्हेंडर तेलाचा वापर करा, वाचा\nWinter Care : कोरडेपणामुळे चेहरा निस्तेज झाला आहे तर ‘हे’ घरगुती उपाय फायदेशीर\nChandra Darshan 2021: सूर्यग्रहणानंतरचे चंद्रदर्शन तुमचे नशीब बदलून टाकेल\nMars Transit Zodiac | आता वाईट काळ संपलाच म्हणून समजा , मंगळ ग्रह दिशा बदलणार, 4 राशींचे नशीब पालटणार\nफोटो गॅलरी18 hours ago\n4 Dec 2021 Surya Grahan 2021 Photos | वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाचे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल “हिरा है सदा के लिए”\nPandu Marathi Movie: ‘पांडू’च्या कलाकारांकडून कोरोना नियमांचा भंग, रिपाइंची गुन्हे दाखल करण्याची मागणी\nOmicron | दिल्लीत सापडलेला ओमिक्रॉन रुग्ण टांझानियामधून आल्याची माहिती\nNagpur Jobs | आयटीतील विद्यार्थ्यांना आले सुगीचे दिवस, अभियांत्रिकी महाविद्यालयांत मुलाखती\nआठ वर्षात 12 महिलांना लग्नाचं आमिष, मुंबईतील भामट्याला अटक\nपक्ष बांधणीसाठी कधी बैलगाडीतून तर कधी घोड्यावरून; आशिष शेलारांच्या घोडदौडीने भाजपला बळ, मुंबईत सलग दुसऱ्यांदा शेलारांचा करिश्मा चालणार\nदत्तात्रय भरणेंची संवेदनशीलता, अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले, जखमीला पाठवलं रुग्णालयात\nमी किंवा मटन दोघांपैकी एकाला निवड; पतीची पत्नीकडे अजब मागणी, बायकोने निवडले चक्क मटन\nSkin Care : दही आणि काकडीची पेस्ट चेहऱ्याला लावा आणि तजेलदार त्वचा मिळवा\nयंदाच्या सवाई गंधर्व महोत्सवावर ओमीक्रॉनचे सावट ; आयोजक घेणार उपमुख्यमंत्र्यांची भेट\n..तर Emergency Fund अडचणीच्या वेळी कामी येणार, किती अन् कशी गुंतवणूक करावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/pits-on-solapur-dhule-national-highway-and-cracks-near-bridges-repair-cracks-immediately-chandrakant-khaire/", "date_download": "2021-12-05T08:29:51Z", "digest": "sha1:BNSAZQHJM7ZP7GLCIW4VVCZ5L7P7CBWP", "length": 8999, "nlines": 76, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे व पुलाजवळील तडे, चिरा तातडीने दुरुस्ती करा-चंद्रकांत खैरे", "raw_content": "\n…ही तुमची मुलं असती तर; युपीतील ‘त्या’ घटनेवरून वरूण गांधींचा संतप्त सवाल\nडझनभर प्रश्न प्रलंबित, पाच दिवसांच्या आधिवेशनात प्रश्न विचारुन तरी होतील का\n‘…तर देश आणि पंजाबचा ६ महिन्यात ६० वर्षाचा विकास होईल’, नवज्योत सिंग सिद्धूचा दावा\nओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात जमावबंदी लागू\nनागालँडमधील घटनेवरून राहुल गांधींचा केंद्र सरकारला संतप्त सवाल; म्हणाले..\nखुंटा बळकट करण्यासाठीच गुजरातच्या मुख्यमंत्री महाराष्ट्रात-संजय राऊत\nसोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे व पुलाजवळील तडे, चिरा तातडीने दुरुस्ती करा-चंद्रकांत खैरे\nसोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे व पुलाजवळील तडे, चिरा तातडीने दुरुस्ती करा-चंद्रकांत खैरे\nऔरंगाबाद : सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्ग ५२ (२११) अंतर्गत आलेल्या तक्रारीनुसार शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी पाहणी केली. रस्त्यावर पडलेले खड्डे व पुलाजवळ तडे आणि चिरा तातडीने दुरुस्ती करावी, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच फतीयाबाद, टापरगाव, गल्ले बोरगाव-देवगाव फाटा, कसाबखेड-शिवूर रोड आदी रस्त्यांची पाहणी करून दुरुस्ती सूचना यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दिली.\nराष्ट्रीय महामार्ग क्र. ५२ (२११) सोलापूर-धुळे रस्त्यांचे काम जवळपास पुर्ण झाले आहे. मात्र स्थानिक नागरिकांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन त्या सोडवण्यासाठी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी लक्ष्य घातले. या पाहणीस शिवसेना आमदार उदयसिंग राजपूत, प्रकल्प संचालक अविनाश काळे, महेश पाटील, आशिष देवतकर, बिपीन वर्मा आदींसह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nऔटम घाटात बोगदाचे मंजूरीचे काम प्रगतीपथावर\nकन्नड-चाळीसगाव औट्रम घाट बोगद्याचे काम लवकरात लवकर सुरू करण्यासाठी महामार्ग संघर्ष समिती व गावकऱ्यांचे एक लाख सह्यांचे निवेदन शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व केंद्रीय रस्ता वाहतूक मंत्री नितीन गडकरी, नीती आयोगाचे अमिताभ कांत यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग चेयरमन यांना दिल्याचे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे या बोगदा मंजुरीचे काम प्रगती पथावर आहे.\n‘लाजवाब..’सौंदर्याने उर्मिला कोठारेने केले घायाळ\nसोनपेठमधील ‘त्या’ इमारत प्रकरणी गुन्हे नोंदवा, आमदार बाबाजानी दुर्राणी यांची मागणी\nभारतीय सैन्याकडून ‘लष्कर ए तोयबा’च्या सहा दहशतवाद्यांचा खात्मा\nअजिंठा खोऱ्यात नव्या सिंचन प्रकल्पाचा प्रस्ताव दिवाळीपूर्वी सादर करा, अब्दुल सत्तारांचे निर्देश\nपीकनुकसानीचे पंचनामे व्यवस्थित करा, शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळू नका; आ. बंब यांचा अधिकाऱ्���ांना इशारा\n…ही तुमची मुलं असती तर; युपीतील ‘त्या’ घटनेवरून वरूण गांधींचा संतप्त सवाल\nडझनभर प्रश्न प्रलंबित, पाच दिवसांच्या आधिवेशनात प्रश्न विचारुन तरी होतील का\n‘…तर देश आणि पंजाबचा ६ महिन्यात ६० वर्षाचा विकास होईल’, नवज्योत सिंग सिद्धूचा दावा\n…ही तुमची मुलं असती तर; युपीतील ‘त्या’ घटनेवरून वरूण गांधींचा संतप्त सवाल\nडझनभर प्रश्न प्रलंबित, पाच दिवसांच्या आधिवेशनात प्रश्न विचारुन तरी होतील का\n‘…तर देश आणि पंजाबचा ६ महिन्यात ६० वर्षाचा विकास होईल’, नवज्योत सिंग सिद्धूचा दावा\nओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात जमावबंदी लागू\nनागालँडमधील घटनेवरून राहुल गांधींचा केंद्र सरकारला संतप्त सवाल; म्हणाले..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/the-central-government-will-honor-sushant-his-name-will-be-given-to-the-national-award/", "date_download": "2021-12-05T07:15:19Z", "digest": "sha1:CJVALEBTKQMFICDTTI6QJ2URHOQ3CSNI", "length": 9248, "nlines": 76, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "केंद्र सरकार सुशांतचा करणार सन्मान, नॅशनल ऍवॉर्डला नाव देण्याची शक्यता", "raw_content": "\nटांझानियातून आलेल्यांच्या संपर्कातील व्यक्तींची मुंबई पालिकेकडून तपासणी\nलाठ्या-काठ्या ही भाजपची संस्कृती; युपीतील ‘त्या’ घटनेवरून वडेट्टीवारांची टीका\nआरोग्यमंत्र्यांची माहिती, देशात नव्या व्हेरिएंटने बाधित रुग्णसंख्या ५ वर\nसाहित्य संमेलनात वास्तविक स्थितीवर भाष्य केलं जातंय याचं समाधान-सचिन सावंत\nराज्यभरात राबवणार ‘समुद्र किनारा स्वच्छता मोहीम’, अमित ठाकरेंनी केले सहभागी होण्याचे आवाहन\nपाकिस्तान नसता तर यांनी आपले अपयश कुणावर लादले असते; कॉंग्रेसचा योगींवर निशाना\nकेंद्र सरकार सुशांतचा करणार सन्मान, नॅशनल ऍवॉर्डला नाव देण्याची शक्यता\nकेंद्र सरकार सुशांतचा करणार सन्मान, नॅशनल ऍवॉर्डला नाव देण्याची शक्यता\nनवी दिल्ली : १४ जून २०२० रोजी बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आपले जीवन संपवले होते. त्याच्या अचानक जाण्याने चाहता वर्गाला मोठा धक्का बसला होता. सुशांतच्या जीवन संपवण्यामागे काही बड्या लोकांचा हात असल्याचे आरोप केले गेले होते. यावरून अनेक महिने राजकारण तापले होते. मुंबई पोलीस, सीबीआय, एनसीबी यांच्या मार्फत देखील या प्रकरणाची चौकशी केली गेली.\nया प्रकरणाने वेगवेगळे वळण घेतले होते. तर, अद्यापही या प्���करणात ठोस कारण समोर आलेले नाही. आता, केंद्र सरकार एका नॅशनल अवॉर्डला सुशांत सिंह राजपूतचे नाव देण्याच्या तयारीत आहे, अशा चर्चा सद्या सुरु आहेत. मात्र, नेमक्या कोणत्या ऍवार्डला त्याचे नाव देण्यात येईल याबाबत खुलासा करण्यात आलेला नाही.\nकॅप्टन कुल अशी ओळख असलेल्या महेंद्रसिंग धोनीच्या जीवन प्रवासावर आधारित चित्रपटातील त्याच्या कामाचे कौतुक करण्यात आले होते. तसेच, केदारनाथ, छिछोरे या चित्रपटांमधील भूमिका देखील नावाजल्या गेल्या होत्या. या चित्रपटांमधील त्याच्या कामाला चाहत्यांनी पसंती दिली असली तरी विविध ऍवॉर्डमध्ये त्याला डावलण्यात आल्याने चाहत्यांनी निराशा व्यक्त केली होती. आता त्याच्या नावानेच नॅशनल ऍवार्ड देण्याच्या चर्चा होत असल्याने चाहत्यांमध्ये देखील उत्सुकता निर्माण झाली आहे.\nनुकतंच, मुंबईमधील दादा साहेब इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल अवॉर्ड्समध्ये दिवगंत अभिनेता सुशांतला क्रिटिक्स बेस्ट एक्टरने सन्मानित करण्यात आलं आहे. सुशांतचा शेवटचा चित्रपट ठरलेल्या दिल बेचारा साठी त्याला सन्मानित करण्यात आलं आहे.\nकोरोना वाढतोय : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या आवाहनाला शरद पवार यांचा पाठींबा\n‘उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असेपर्यंत महाराष्ट्रातून कोरोना जाणार नाही आणि हा माणूस…’\nखा.छत्रपती संभाजीराजेंनी हजेरी लावलेल्या विवाहसोहळ्याला गर्दी, २५ जणांवर गुन्हा\n‘सामना हे वृत्तपत्र मी कधी वाचलेही नाही, किंबहुना आमच्या जिल्ह्यात येतही नाही’\nइंधनदरवाढीला विरोध करत रॉबर्ट वाड्रा यांनी सायकलवरून गाठले ऑफीस\nटांझानियातून आलेल्यांच्या संपर्कातील व्यक्तींची मुंबई पालिकेकडून तपासणी\nलाठ्या-काठ्या ही भाजपची संस्कृती; युपीतील ‘त्या’ घटनेवरून वडेट्टीवारांची टीका\nआरोग्यमंत्र्यांची माहिती, देशात नव्या व्हेरिएंटने बाधित रुग्णसंख्या ५ वर\nटांझानियातून आलेल्यांच्या संपर्कातील व्यक्तींची मुंबई पालिकेकडून तपासणी\nलाठ्या-काठ्या ही भाजपची संस्कृती; युपीतील ‘त्या’ घटनेवरून वडेट्टीवारांची टीका\nआरोग्यमंत्र्यांची माहिती, देशात नव्या व्हेरिएंटने बाधित रुग्णसंख्या ५ वर\nसाहित्य संमेलनात वास्तविक स्थितीवर भाष्य केलं जातंय याचं समाधान-सचिन सावंत\nराज्यभरात राबवणार ‘समुद्र किनारा स्वच्छता मोहीम’, अमित ठाकरें���ी केले सहभागी होण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE_%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF", "date_download": "2021-12-05T09:24:13Z", "digest": "sha1:2NFCXBS2SEERQVK6DEN3IAY4P5PWOQQ4", "length": 6412, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "महात्मा फुले संग्रहालय - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nमहात्मा फुले संग्रहालय {आधीचे नाव रे म्यूझियम) भारतातील महाराष्ट्राच्या पुणे शहरातले एक वस्तुसंग्रहालय आहे.[१] या संग्रहालयाची स्थापना १८९० मध्ये झाली. तेव्हा हे 'पूना औद्योगिक संग्रहालय' म्हणून ओळखले जात असे. त्यानंतर याला 'लॉर्ड रे संग्रहालय' असे नाव देण्यात आले. इ.स. १९६८मध्ये ह्या संग्रहालयाचे नाव बदलून महात्मा फुले संग्रहालय असे झाले.[२]\nसुरुवातीला पुण्यातील (भाजी)मंडईच्या वरच्या मजल्यावर असलेले हे संग्रहालय नंतर घोले रोडवर गेले.\nसंग्रहालयात छायाचित्रे, आलेख, मॉडेल्स, यंत्र आणि वैज्ञानिक नमुने असलेले विभाग आहेत. त्यातील वस्तू उद्योग आणि अभियांत्रिकी, भूशास्त्र आणि खनिजे, हस्तकला आणि कॉटेज उद्योग, शेती, वनीकरण, नैसर्गिक इतिहास आणि शस्त्रास्त्रांशी संबंधित आहेत. शस्त्रास्त्रांत मुघल आणि मराठा काळातील शस्त्रे आहेत. पुणे जिल्ह्यातील विविध किल्ल्यांचे तपशीलवार तक्ते आहेत. नैसर्गिक इतिहास विभागात प्राणी, पक्षी, कीटक, साप आणि मासे यांच्या विविध प्रजातींचे कर() संग्रह आहे. औद्योगिक विभागात वैज्ञानिक शेतीसंबंधीचे भारतीय जलविद्युत आणि सिंचन प्रकल्पांचे नमुने आणि तेल संशोधनाच्या पद्धतींंची माॅडेल्स आहेत.[२]\nसंग्रहालयाच्या स्थापनेपासूनच इथे ग्रंथालय आहे.[३] यात विविध विषयांवर, विशेषत: पुरातन तंत्रज्ञान आणि संग्रहालयशास्त्र विषयावरील पुस्तके आहेत.[२]\nसंग्रहालयाद्वारे विज्ञान मासिक सृष्टीज्ञान प्रकाशित होते. या मासिकातील लेखांमधून लोकांना सोप्या भाषेत समजेल अशाप्रकारे वैज्ञानिक विकासाचे स्पष्टीकरण केलेले असते..[२] इ.स. १९२८ मध्ये सुरू केलेले हे अग्रणी मराठी लोकप्रिय विज्ञान मासिक आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विविध शाखांमधील अनेक वैज्ञानिक आणि तज्ज्ञ या मासिकात लोकप्रिय लेखांचे योगदान देतात.\nया पानातील शेवटचा बदल २२ मे २०२० रोजी १०:५२ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.newsdanka.com/author/swanandgangal/", "date_download": "2021-12-05T08:54:11Z", "digest": "sha1:I3YDUXV7EVIVM4N36UYXRIJA4XA4UGQ2", "length": 4874, "nlines": 104, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "नवं हाडूक, नवा मालक?", "raw_content": "\nघरलेखकयां लेख Swanand Gangal\nनवं हाडूक, नवा मालक\nबंगालची मांजर आणि महाराष्ट्राचा बोका\nदो साल, जनतेचे हाल\nदिवेआगरला पुन्हा ‘गणपती बाप्पा मोरया’\nदिवेआगरला ९ वर्षांपूर्वी श्रीगणेशाच्या मूर्तीची चोरी झाली आणि त्यानंतर सगळ्यांचाच संघर्ष सुरू झाला. पण आता तो संपला आहे. २३ नोव्हेंबरला पुन्हा श्रीगणेशाची प्रतिष्ठापना होते आहे. या संघर्षाची कथा...\nठाकरे सरकारचे कपडे अंडरवर्ल्डमध्ये भिजलेले\nदेवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यावर १९९३ च्या बॉम्बस्फोटातील दोषींसह जमीन व्यवहार केल्याचा आरोप केल्यानंतर मलिक यांनी पत्रकार परिषद घेण्याचे जाहीर केले. फडणवीसांच्या आरोपांना मलिकांनी आरोपांनी प्रत्युत्तर दिले. पण...\nमुख्यमंत्री भाऊबीज देणार का\nआर्यन खान ड्रग्स केसमध्ये समीर वानखेडे हे नाव सातत्याने समोर येत होते. याच समीर वानखेडे यांच्या नावाने महाराष्ट्राचे मंत्री पत्रकार परिषदांमधून बोंबा मारत सुटले होते. याच पत्रकार परीषदांमधून समीर...\n123...10चालू पृष्ठ एकूण पृष्ठे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.thosprahar.com/election-of-kha-shi-should-be-held-soon-the-powers-of-the-existing-board-of-directors-should-be-frozen-director-and-former-mla-dr-bs-patil/", "date_download": "2021-12-05T08:38:23Z", "digest": "sha1:6LFRV5VN3KF3XG7AZ5R4A3DQ4AVJTNOX", "length": 14513, "nlines": 116, "source_domain": "www.thosprahar.com", "title": "खा शि ची निवडणूक त्वरीत घ्यावी..विद्यमान संचालक मंडळाचे अधिकार गोठवावेत..संचालक व माजी आमदार डॉ बी एस पाटील - ThosPrahar News | Thos Nirbhid Marathi Batmya", "raw_content": "\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nवस्त्रहरणाच्या सीन शूटिंग नंतर ढसाढसा रडली द्रौपदी..पहा काय होत कारण..\nघाबरू नका हे आहेत उपाय आणि उपचार..\nअमळनेर: दामिनी पथकाचे मुंदडा विद्यालयात ��मुपदेशन..सर्व शाळांना देणार भेट..\nअमळनेर: एकतास येथे पिक नियोजनाची जलमिञांची गावसभा संपन्न..\nअमळनेर: सोनू भटू चौधरी यांची जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी व अंमळनेर तालुकाध्यक्ष छोटू रमेश चौधरी यांची निवड..\nमुख्यपेज/Amalner/खा शि ची निवडणूक त्वरीत घ्यावी..विद्यमान संचालक मंडळाचे अधिकार गोठवावेत..संचालक व माजी आमदार डॉ बी एस पाटील\nखा शि ची निवडणूक त्वरीत घ्यावी..विद्यमान संचालक मंडळाचे अधिकार गोठवावेत..संचालक व माजी आमदार डॉ बी एस पाटील\nखा शि ची निवडणूक त्वरीत घ्यावी..विद्यमान संचालक मंडळाचे अधिकार गोठवावेत..संचालक व माजी आमदार डॉ बी एस पाटील\nअमळनेर येथील खान्देश शिक्षण मंडळाची निवडणूक त्वरित घ्यावी व नविन संचालक मंडळ अस्तित्वात येई पर्यंत संस्थेचे दप्तर ताब्यात घेवून कार्यकाळ संपलेल्या विद्यमान संचालक मंडळाचे अधिकार गोठविण्यात यावे अशी मागणी संचालक डॉ बि एस पाटील यांचेसह ऊपाध्यक्ष व विश्वस्तांनी धर्मदाय आयूक्तांकडे केली आहे दरम्यान संस्थेच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ एप्रील २०२१ मध्येच संपला आहे कोविडच्या पार्श्वभूमिवर अध्यक्ष अनिल कदम यांनी जिल्हाधिकारींकडे निवडणूक प्रक्रीया पार पाडण्यासाठी परवानगी मागीतली आहे संस्थेत ८ संचालक निवडून येतात त्यांनाच सर्वाधिकार असतात अध्यक्षांना फक्त निवडणूक व वार्षीक मिटींगचे अधिकार घटनेत आहेत या ३ वर्षात सर्वच संचालकांनी मिळून मिसळून संस्थेच्या कामांचा व सत्तेचा वाटा हिस्सा घेतला विरोधात कोणीच नव्हते त्यामूळे सर्वच अळी मिळी गूप चिळीच्या भूमिकेत होते मात्र चार महिन्यांपूर्वी संचालक डॉ बि एस पाटील सत्तेतून बाहेर पडले संस्थेतील नोकरभरतीत झालेल्या गैरकारभारा बाबत सदस्य लोटन महारू चौधरी यांनी आवाज ऊठविला आहे संस्थेच्या विश्वस्त मंडळाची मुदत दिनाक एप्रिल २०२१ मध्ये पुर्ण झालेली आहे.त्यांची निवडणूक घ्यावी असा अर्ज त्यांनी केला होता त्यावर संचालक डॉ पाटील व ऊपाध्यक्ष सौ वसूंधरा लांडगे कमल कोचर व विश्वस्त माधूरी पाटील यांनी धर्मदाय ऊपआयूक्तांना लेखी खूलासा दिला आहे त्यात\nनविन कार्यकाळ साठी संस्थेच्या नविन घटनेच्या नियमानुसार.न्यायालयाच्या अधिकारी अधिक्षक अगर या न्यायालयाच्या देखरेख खाली निवडणुक लवकरात लवकर घेण्यात यावी.\nसंस्थेचे किर्द, हिशोब जनरल पत्रके, संस्थेचे, कार्यकारी मंडळाचे इतिवृत्त व अजेंडा\nबुक, संस्था संचलित सर्व शाळा, कनिष्ठ महाविदयालय, वरिष्ठ महाविदयालय,\nसमन्वय समितीचे इतिवृत्त, कनिष्ट महाविद्यालयाचे विनाअनुदानीत व अनुदानीत\nचे हजेरी पुस्तक (मस्टर) व खान्देश शिक्षण मंडळाच्या सर्व शाळेचे शिक्षकेत्तर\nकर्मचा-यांचे मस्टर असे मुळ कागदपत्र कोर्टाच्या कार्यालयात नविन कार्यकारी\nमंडळाची निवड होई पर्यत व कारभार सुरु होई पर्यत जमा करुन ठेवण्यात यावे.\nनबिन कार्यकारी मंळाचे निवडणुकी पर्यत व चार्ज घेई पर्यंत संबधीत संस्थाहीत\nसंबधीत सर्व शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक उपक्रम इ. व कर्मचा-यांचे नियुक्ती\nबाबत अगर इतर कोणतेही धोरणात्मक निर्णय घेण्यात येवु नये. अर्ज व त्यांतील मागण्या मंजुर करण्यात याव्यात, संस्थेचे व संस्था संचलित शाळा उदिष्ठाचे व्यवस्थापणा संबधी संबधीत निर्देश व्हावे असा खूलासा केला आहे त्यावर चौघांच्या स्वक्षऱ्या आहेत\nअमळनेर: दामिनी पथकाचे मुंदडा विद्यालयात समुपदेशन..सर्व शाळांना देणार भेट..\nअमळनेर: एकतास येथे पिक नियोजनाची जलमिञांची गावसभा संपन्न..\nअमळनेर: सोनू भटू चौधरी यांची जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी व अंमळनेर तालुकाध्यक्ष छोटू रमेश चौधरी यांची निवड..\nअमळनेर: सांगा कधी कळणार तुम्हाला व्याधी लागल्या आमच्या आयुष्याला..\nअमळनेर: सांगा कधी कळणार तुम्हाला व्याधी लागल्या आमच्या आयुष्याला..\nअमळनेर:अजून दोन तरुणी नेल्या पळऊन..\nठोसप्रहार न्यूज अँप डाउनलोड करा\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्���ा शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nअमळनेर : माईंड पार्लर मधील फलक, लोकांच्या चर्चेला उधाण…\nशशी थरूर यांचा 6 महिला खासदारांसोबत सेल्फी व्हायरल… कप्शनमुळे वादात..मागितली माफी…\nधक्कादायक: भाऊ झाला वैरी..अल्पवयीन बहिणीवरच केला भावांनी सतत बलात्कार..अल्पवयीन बहिणीवरच केला भावांनी सतत बलात्कार..गरोदर राहिल्यानंतर घटना उघडकीस..\nमहत्वाचे..पुरुषांच्या दाढी मुळे महिलांना जावे लागत आहे “या”आजाराला सामोरे..\nअमळनेर:अजून दोन तरुणी नेल्या पळऊन..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.thosprahar.com/status-of-informal-workers-for-prostitutes-national-human-rights-commission-announces-guidelines/", "date_download": "2021-12-05T08:14:15Z", "digest": "sha1:DQB62ZQVELA6SWYRREDRJHILYY2TFUO7", "length": 14720, "nlines": 111, "source_domain": "www.thosprahar.com", "title": "? महत्वाचे..देहविक्रय करणाऱ्या महिलांना अनौपचारिक कामगारांचा दर्जा ..राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने जाहीर केली मार्गदर्शक तत्वे..काय आहेत मार्गदर्शक तत्वे.. - ThosPrahar News | Thos Nirbhid Marathi Batmya", "raw_content": "\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nवस्त्रहरणाच्या सीन शूटिंग नंतर ढसाढसा रडली द्रौपदी..पहा काय होत कारण..\nघाबरू नका हे आहेत उपाय आणि उपचार..\nअमळनेर: दामिनी पथकाचे मुंदडा विद्यालयात समुपदेशन..सर्व शाळांना देणार भेट..\nअमळनेर: एकतास येथे पिक नियोजनाची जलमिञांची गावसभा संपन्न..\nअमळनेर: सोनू भटू चौधरी यांची जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी व अंमळनेर तालुकाध्यक्ष छोटू रमेश चौधरी यांची निवड..\n महत्वाचे..देहविक्रय करणाऱ्या महिलांना अनौपचारिक कामगारांचा दर्जा ..राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने जाहीर केली मार्गदर्शक तत्वे..काय आहेत मार्गदर्शक तत्वे..\n महत्वाचे..देहविक्रय करणाऱ्या महिलांना अनौपचारिक कामगारांचा दर्जा ..राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने जाहीर केली मार्गदर्शक तत्वे..काय आहेत मार्गदर्शक तत्वे..\nदेहविक्रय करणाऱ्या महिलांना अनौपचारिक कामगारांचा दर्जा ..राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने जाहीर केली मार्गदर्शक तत्वे..प्रा जयश्री दाभाडेपुणेःउदरनिर्वाह करण्यासाठी मजबुरीने अनेक महिला देह विक्री करतात.अनेक वेळा या महिलांना चुकीच्या दृष्टीने पाहिले जाते.आता मानवाधिकार आयोगाने या संदर्भात मार्गदर्शक तत्वे जाहीर केले आहेत. या अनुषंगाने देहविक्रय करणाऱ्या महिलांना अनौपचारिक कामगाराचा दर्जा मिळाला आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने देह विक्री करणाऱ्या महिलांना कामगारांसाठीच्या योजनांसह अन्य सोयी-सुविधांचा लाभ मिळावा, अशी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असून त्यांचे पालन करण्याचे राज्य सरकारला सूचित केले आहे.करोना प्रादुर्भावाच्या काळात हाताला काम नसल्याने असंख्य सर्वाधिक\nकामगारांचे हाल झाले, त्यामध्ये करणाऱ्या देहविक्री करणाऱ्या महिलांना देखील मोठा 0फटका बसला आहे. देह विक्री करणे हे काम देखील सन्मानास पात्र असून त्यात कोणताही गुन्हा नाही. पोटाची खळगी भरण्यासाठी महिला हे काम करतात त्यामुळे त्यांना सन्माम मिळावा या उद्देशाने अनौपचारिक कामगार म्हणून दर्जा मिळावा ,अशी मागणी करणारे पत्र देहविक्रय करणाऱ्या महिलांची नॅशनल नेटवर्क ऑफ सेक्स वर्कर्स यांनी केली होती.याची दखल घेत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.पोट भरण्याच्या आणि मानवी जीव म्हणून जगण्याचा अधिकार असलेल्या ह्या महिलांनी ही लढाई असून स्वतःला माणूस किंवा मानवी जीव म्हणून सिद्ध करण्याची, समाजात मान सन्मान मिळण्याची देखील लढाई आहे.वरील संघटनेनेबराष्ट्रीय मानवाधिकार सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळावा असे पत्र आयोगाला पाठविले होते. त्याची दखल घेत आयोगाने देहविक्रय हा निर्णय घेतला आहे. हा देहविक्रय करणाऱ्या महिलांसाच्या चळवळीचा विजय आहे.\nमार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध केली आहेत, असे म्हणता येईल.करोना काळात अनेक कामगारांना मदत मिळाली पण देह विक्री करणाऱ्या महिला वंचीत राहिल्या त्यांनाही राष्ट्रीय कामगारांप्रमाणे मदत मिळायला हवी,\nराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने अनौपचारिक कामगारांचा दर्जा बहाल मान्य केले हे खूप महत्वपूर्ण आहे.\nही आहेत मार्गदर्शक तत्वे..\nदेह विक्री करणाऱ्या महिलांना विशेषतः बाळंत आणि लहान मूल असलेल्या महिलांना 23 जुलै च्या अध्यादेशा नुसार राज्य सरकार मदत करेल.\nया महिलांनी अनौपचारिक कामगार म्हणून नोंदणी करावी त्यामुळे त्यांना कामगारांचे सर्व लाभ मिळतील.\nमहिलांना तात्पुरती सरकारी कागदपत्रे ओळख पत्रे रेशनकार्ड इ द्यावीत की जेणेकरून त्यांना योजनांचा लाभ घेता येईल.\nस्थलांतरित मजुरांना मिळणारे लाभ स्थलांतरित देह विक्री करणाऱ्या महिलांना लागू करावेत.या महिलांना कोरोना चाचणी आणि उपचार मोफत उपलब्ध करून घ्यावेत.\nइंदापूरात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा..\nक्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून बलशाही युवक निर्माण व्हावेत- हर्षवर्धन पाटील\nभिगवण पोलिसांनी पकडला ३५ किलो गांजा\nभिगवण पोलिसांनी पकडला ३५ किलो गांजा\nभिगवण पोलिसांनी पकडला ३५ किलो गांजा\nआदिवासी चा इतिहास शोधला पाहिजे, लिहीला पाहिजे – डॉ. संजय दाभाडे\nठोसप्रहार न्यूज अँप डाउनलोड करा\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nअमळनेर : माईंड पार्लर मधील फलक, लोकांच्या चर्चेला उधाण…\nशशी थरूर यांचा 6 महिला खासदारांसोबत सेल्फी व्हायरल… कप्शनमुळे वादात..मागितली माफी…\nधक्कादायक: भाऊ झाला वैरी..अल्पवयीन बहिणीवरच केला भावांनी सतत बलात्कार..अल्पवयीन बहिणीवरच केला भावांनी सतत बलात्कार..गरोदर राहिल्यानंतर घटना उघडकीस..\nमहत्वाचे..पुरुषांच्या दाढी मुळे महिलांना जावे लागत आहे “या”आजाराला सामोरे..\nअमळनेर:अजून दोन तरुणी नेल्या पळऊन..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z191029213831/view", "date_download": "2021-12-05T07:39:05Z", "digest": "sha1:SZW4HFQ664SGQRRURYMBW3SYOFVOQKUF", "length": 11822, "nlines": 115, "source_domain": "www.transliteral.org", "title": "कोकीळामहात्म्य - अध्याय सव्वीसावा - TransLiteral Foundation", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री कोकिळा माहात्म्य|\n॥ अथ कोकीळामहात्म्य प्रारंभ: ॥\nकोकीळामहात्म्य - अध्याय सव्वीसावा\nशास्त्रानुसार हे व्रत प्रथम देवी पार्वतीने, शिव पती म्हणून मिळावा म्हणून केले होते.\nकोकीळामहात्म्य - अध्याय सव्वीसावा\n॥ श्रीगणेशाय नम: ॥\nश्रीकृष्ण म्हणे धर्माप्रती ॥ कथा ऐका पुढती ॥ विप्र आणि बाळीं विचार करिती ॥ तंव विघ्न ओढवले ॥१॥\nतंव तो पुत्र सुलक्षण ॥ पावता झाला मरण ॥ पित्यानें तयासी देखोन ॥ शोका लांगीं प्रवर्तला ॥२॥\nपिता माता दोघेजणी ॥ रडती आक्रोशें करुनी ॥ म्हणती अंधाची येष्टी हिरोनी ॥ कोणें नेली तत्वतां ॥३॥\nसांवळ्या राजसा बाळा ॥ कोठें पाहूं तूं तें डोळा ॥ ऐसी ते परम अबला ॥ स्फुंदस्फुंदोनी रडतसे ॥४॥\nमाता म्हणे पुत्रातें ॥ कोणत्या वनीं पाहूं तूंतें ॥ तूं टाकोनी गेलास आम्हातें ॥ आतां आम्ही काय करुं ॥५॥\nपित्यानें बाळ उचलून ॥ घेतलें उत्संगा लागून ॥ देता झाला चुंबन ॥ परम घाबरा होऊनी ॥६॥\nपिता म्हणे पुत्रासी ॥ कोणत्या कामा गुंतलासी ॥ बाळें की तुज खेळावयासी ॥ बोलविती चालवेगीं ॥७॥\nत्या पुत्राची माता पिता ॥ अत्यंत शोक करिती तत्वतां ॥ सतस्तासी व्याकूळता ॥ परम घाबरे होवोनी ॥८॥\nसकळ जन म्हणती तयाप्रती ॥ ऋषीचा कमंडलू निश्चितीं ॥ तेणें आणिला गृहाप्रती ॥ तेणें परत्र पावला ॥९॥\nआतां तुह्मी जावोन ॥ ऋषीचे धरावे चरण ॥ मग तो करील शापमोचन ॥ तुम्ही या पुत्राचे जाणपां ॥१०॥\nऐसा विचार करुनी सकळीं ॥ जाते झाले ऋषी जवळी ॥ सकळ वर्तमान तयेवेळीं ॥ ऋषीलागीं श्रुत केलें ॥११॥\nऋषी म्हणे स्त्रियेप्रती ॥ म्यां ब्राह्मणाच्या पुत्राप्रती ॥ श्राप दिधला निश्चितीं ॥ कमंडलू कारणें ॥१२॥\nकोणीएक ब्राह्मण सुत येवोनी ॥ कमंडलू नेला चोरुनी ॥ मी तया शापशस्त्रें करुनी ॥ ताडिता झालों साक्षेपें ॥१३॥\nपतीचें वाक्य ऐकोन ॥ मानसीं खेद करी जाण ॥ कमंडलू करितां शाप पूर्ण ॥ विप्रपुत्रा कां दिधला ॥१४॥\nत्या पुत्राकरितां ॥ शोक करिती मातापिता ॥ ऐसा शाप तत्वतां ॥ कोणालागीं देऊन नये ॥१५॥\nतंव ते सकळ जनासहित ॥ ब्राह्मण आला शोक करीत ॥ ऋषीलागीं म्हण्दत ॥ आमुचा शोक दूर करावा ॥१६॥\nविप्रपत्नी म्हणे ऋषीलागून ॥ तुम्ही शाप दिधला तया राग येऊन ॥ याचा वृध्दापकाळ जाणून ॥ उश्राप घ���यावा शीघ्रात्वें ॥१७॥\nऐसें ऋषीपत्नीचें वचन ॥ तेणें केलें यथार्थ श्रवण ॥ ऋषी म्हणे तिजलागून ॥ शाप माझा मिथ्या नव्हे ॥१८॥\nऋषीवचन निश्चितीं ॥ ब्राह्मणें श्रुत झाल्यावरती ॥ जैशा चपळा आगी आदळती ॥ कडकडोनी शीघ्रत्वें ॥१९॥\nपर्म आक्रोशें रडत ॥ मस्तल अवनीवरी पिटित ॥ ऐसा शोक पाहूनी निश्चित ॥ ऋषीपत्नी घाबरली ॥२०॥\nऋषी म्हणे कौशिकालागुन ॥ बाळालागीं वेचावें पुण्य ॥ एकएकानें वेचावें पुण्य ॥ तरी बाळ उठे पैं ॥२१॥\nऐसें कौतुक पाहून ॥ पित्यानेंही वेचिलें पुण्य ॥ तथापि बाळ जाण ॥ उठला नाहीं तयाचा ॥२२॥\nब्राह्मणपत्नीसी गहिंवर पूर्ण ॥ येता झाला परम दारूण ॥ मी कांही केलें नाही पुण्य ॥ एक पुण्य सबळ असे ॥२३॥\nकोकिळा देवीचें पूजन ॥ मी केलें मास भरी जाण ॥ त्यापुण्येकरुन ॥ माझा बाळ सजीव हो ॥२४॥\nमग हातीं उदक घेवोनी ॥ कोकिळेचें केलें स्मरण ॥ पुत्राचे हातीं घालून ॥ तेणें पुत्र सजीव झाला ॥२५॥\nपुत्र होता सजीव जाण ॥ लोक झाले आनंदधन ॥ शर्करादक्षिणा देऊन ॥ ब्राह्मण तृप्त केले पैं ॥२६॥\nपुत्र देखोनी आनंदधन ॥ मातापित्यासी समाधान ॥ पुत्रा देती चंदन ॥ परम हर्ष जाहला ॥२७॥\nकृष्ण म्हणे धर्माप्रती ॥ ऐसें कोकिळाव्रताचें महात्म्य निश्चितीं ॥ कथिलें म्यां तुजनिगुती ॥ परम सादर होवोनियां ॥२८॥\nहें व्रत ज्या स्त्रिया करिती ॥ त्यांचे मनोरथ पूर्ण होती ॥ मग कन्या प्रसवती ॥ निश्चयेसी जाणिजे ॥२९॥\nऐसें व्रत सांगोनी धर्माला ॥ करितां प्राप्त तुम्हाला ॥ पावाल बहुत सुखाला ॥ व्रत हें द्रौपदीनें करावें ॥३०॥\nइति इतिश्रीभविष्योत्तर पुराणें ॥ ब्रह्मोत्तरखंडे ॥ कोकिळामहात्म्य ॥ षडविंशतिंतमोऽध्याय: अध्याय ॥२६॥\nओव्या ॥३०॥ ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥\n॥ अध्याय २६ वा समाप्त: ॥\nमृत व्यक्तीच्या तेराव्याचा विधी काय असतो त्या दिवसाचे महत्व काय\nविक्रीचा करार विखंडित करणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://anandghare2.wordpress.com/2010/06/26/%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B3-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A5%AC/", "date_download": "2021-12-05T08:23:31Z", "digest": "sha1:B3L3HODE5LGYYAPSWJORSBCVQTFT2GGM", "length": 95218, "nlines": 255, "source_domain": "anandghare2.wordpress.com", "title": "आजीचे घड्याळ (कालगणना) – पूर्वार्ध – भाग १ ते ६ | निवडक आनंदघन", "raw_content": "\nआजीचे घड्याळ (कालगणना) (3)\nकला आणि कलाकार (6)\nराणीचे शहर लंडन (6)\nबोलू ऐसे बोल (11)\nविज्ञान आणि तंत्रज्ञान (86)\nचीन चिनी चायनीज (5)\nसाहित्य आणि साहित्यिक (20)\nविठ्ठला तू वेडा कुंभार (6)\nआजीचे घड्याळ (कालगणना) – पूर्वार्ध – भाग १ ते ६\nसंपादन दि. २२-०९-२०२० : या लेखमालेचे पहिले सहा भाग एकत्र केले.\nआजीचे घड्याळ (कालगणना) – १\nभाग १ – नकाशा\nदहा बारा वर्षापूर्वीच्या काळातली ही गोष्ट आहे. एका जवळच्या परिचिताला भेटायला मी त्याच्या घरी गेलो होतो, त्या वेळेस तो घरी नव्हता. त्याच्या शाळकरी मुलाने म्हणजे अमोलने दरवाजा उघडला. “आई व बाबा थोड्याच वेळात येणार आहेत. तोंवर थोडा वेळ बसा.” असे मला सांगितले, प्यायला पाणी दिले आणि तो पुन्हा आपल्या अभ्यासाला लागला. मी पाहिले की त्या वेळी तो भूगोलाचा गृहपाठ करीत होता. भारताच्या एका कोऱ्या नकाशावर कोळशाच्या खाणी, लोखंडाचे कारखाने, कुठलीशी नदी आणि तिच्यावर बांधलेल्या धरणाची जागा वगैरे खुणा करून दाखवत होता. तो गृहपाठ संपल्यावर त्याने वह्यापुस्तके नीट जागेवर ठेवली आणि तो माझ्यासमोर येऊन बसला.\nमी त्याला विचारले,”तुला भूगोल विषय आवडतो का रे\nतो म्हणाला, ”हो. कुठल्या जागी काय आहे याची खूप माहिती त्यातून आपल्याला मिळते.”\n“तुझ्याकडे अजून एखादा कोरा नकाशा आहे कां\n“आहेत ना. नेहमीच ते लागतात ना म्हणून मी भरपूर नकाशे आणून ठेवले आहेत.”\n आईबाबा येईपर्यंत आपण एक खेळ खेळू.”\nतो एक नकाशा घेऊन आला. मी त्याला एका गांवाचे नांव सांगायचे, त्याने ते गांव नकाशात दाखवायचे. मग त्याने एक जागा विचारायची ती मी त्याला दाखवायची असे थोडा वेळ खेळून झाले.\nत्यानंतर मी त्याला विचारले, ”तू नुकताच कोठल्या गांवाला जाऊन आलास\nतो म्हणाला, ”मागल्या महिन्यात आम्ही सगळे डेक्कन क्वीनने पुण्याला गेलो होतो. इतकी मजा आली\nमी म्हंटले, ”अरे वा मग आता आज पुण्याला जायला निघालेली दख्खनची राणी या वेळी कुठपर्यंत गेली असेल ते दाखव.”\nत्याने मनाशी थोडा विचार केला आणि खंडाळ्याच्या घाटाची जागा नकाशात दाखवली आणि मला म्हणाला, ”आता तुम्ही लेटेस्ट कुठे गेला होता ते दाखवा.”\n“मी परवाच संध्याकाळच्या विमानाने कलकत्याहून परत आलो. या वेळेपर्यंत ते विमान नागपूरच्या आसपास इथे कुठे तरी उडत असणार.” असे सांगत मी नकाशावर खूण केली.\nएवढ्यात त्याचे आईबाबा परत आले. आल्या आल्या वडिलांनी सांगितले, “आम्ही आमच्या गुरूंकडे गेलो होतो. एका मुलाबद्दल त्यांच्याकडून थोडं मार्गदर्शन घ्यायचं होतं. तुम्हाला फार वेळ था��बावं लागलं कां कंटाळा आला नाही ना कंटाळा आला नाही ना\nमी म्हंटलं, “नाही हो. मी अमोलबरोबर मजेत खेळत बसलो होतो. त्या निमित्ताने माझ्या भूगोलाची उजळणी झाली.”\nतेवढ्यात आई उद्गारली, “आमचे गुरूमहाराज मोठे सिद्धपुरुष आहेत हो कुंडली पाहून माणसाच्या भूत, भविष्य, वर्तमानाचं त्रिकाल ज्ञान त्यांना समजतं.”\nमी सहजपणाने म्हंटले, “खरंच त्या कुंडलीत कुठकुठली भुतं दिसताहेत ते मी जरा पाहू कां त्या कुंडलीत कुठकुठली भुतं दिसताहेत ते मी जरा पाहू कां \nयावर ते गृहस्थ जाम भडकले. “अहो, हे कुठल्याही सोम्यागोम्याचं काम नाही बरं कां त्यासाठी घोर तपश्चर्या करावी लागते तेंव्हा कुठं सिद्धी प्राप्त होते.”\n“आमचे गुरू महाराज त्यासाठी हिमालयात जाऊन एकवीस वर्षे फक्त दुर्वा खाऊन आणि गोमूत्र पिऊन राहिले होते. माहीत आहे” त्यांच्या सौ.ने दुजोरा दिला. हिमालयाच्या बर्फात त्यांना या गोष्टी तरी कोठून मिळणार होत्या म्हणा” त्यांच्या सौ.ने दुजोरा दिला. हिमालयाच्या बर्फात त्यांना या गोष्टी तरी कोठून मिळणार होत्या म्हणा तेवढ्यावर न थांबता त्यांनी मला गंभीर परिणामांचा इशारासुद्धा दिला, “तुम्ही इथं जी कांही मुक्ताफळं उधळलीत ती त्यांना अंतर्ज्ञानाने कळल्याशिवाय राहणार नाहीत. अहो, आकाशातले सगळे ग्रह त्यांना आधीन आहेत बरं तेवढ्यावर न थांबता त्यांनी मला गंभीर परिणामांचा इशारासुद्धा दिला, “तुम्ही इथं जी कांही मुक्ताफळं उधळलीत ती त्यांना अंतर्ज्ञानाने कळल्याशिवाय राहणार नाहीत. अहो, आकाशातले सगळे ग्रह त्यांना आधीन आहेत बरं त्यातला एकादा जरी त्यांनी तुमच्या राशीला लावून दिला तर तुमची धडगत नाही हो.”\nआता मलासुद्धा हे सगळे निमूटपणे ऐकून घेणे शक्य नव्हते. या लोकांच्या डोक्यात थोडा तरी उजेड पाडणे अत्यंत आवश्यक होते. मी म्हंटले, “अहो मी तुमच्या आदरणीय गुरूमहाराजांच्याबद्दल अवाक्षरसुद्धा बोललेलो नाही. फक्त भूतकाळात होऊन गेलेल्या घटना या कुंडलीमध्ये दिसतात कां तेवढे मला पहायचे आहे. तुम्हाला तर त्या माहीत आहेतच. त्यामुळे मला कांही दिसलंच तर ते बरोबर की चूक ते तुम्हालाही लगेच समजेल. मी त्यावर वाद घालणार नाही. मी कांही भविष्य सांगणार नाही आहे. त्यामुळे त्यातल्या खऱ्याखोट्याचा प्रश्नच येत नाही. मग हा प्रयोग करून पहायला काय हरकत आहे तेवढे मला पहायचे आहे. तुम्हाला तर त��या माहीत आहेतच. त्यामुळे मला कांही दिसलंच तर ते बरोबर की चूक ते तुम्हालाही लगेच समजेल. मी त्यावर वाद घालणार नाही. मी कांही भविष्य सांगणार नाही आहे. त्यामुळे त्यातल्या खऱ्याखोट्याचा प्रश्नच येत नाही. मग हा प्रयोग करून पहायला काय हरकत आहे\nमी जास्तच आग्रह धरल्यावर त्या व्यक्तीच्या कुंडलीमधील त्याचे नांव, गांव, जन्मतारीख इत्यादी सर्व तपशील व्यवस्थितपणे झांकून फक्त कुंडलीची चौकट त्यांनी माझ्यासमोर धरली. त्यातले त्रिकोन चौकोनात मांडलेले १ ते १२ आंकडे आणि कुठेकुठे लिहिलेली र चं मं असली अक्षरे यातून मला काडीचाही बोध होणे शक्यच नाही याची त्यांना दोनशे टक्के खात्री होती.\nआजीचे घड्याळ (कालगणना) – २\nत्या गृहस्थाने माझ्यासमोर धरलेली कुंडली थोडी पाहून होताच मी डोळे मिटून एक दीर्घ श्वास घेतला आणि खर्जाच्या आवाजात बोलायला सुरुवात केली. “रात्रीचा पहिला प्रहर आहे. सगळीकडे अंधार पसरला आहे.”\n“अहो काका, तो बघा बाहेर अजून उजेड दिसतो आहे.” अमोल उद्गारला.\n“मी या जन्मकुंडलीमध्ये पाहून त्या मुलाच्या जन्मकाळातली स्थिती सांगतो आहे. मध्ये बोलून माझी एकाग्रता भंग करू नकोस. चंद्र अजून मावळायचा आहे. पण आकाशात ढगांची गर्दी असल्यामुळे फारसे चांदणे दिसत नाही. अधून मधून विजा चमकून एकादी पावसाची सर येते आहे. ढगांच्या गडगडाटाशिवाय दुसरेही कांही आवाज ऐकू येत आहेत. झांजा आणि टाळ्या वाजवून बरेच लोक आरत्या करताहेत. त्यात मोठ्या घंटांचा आवाज नाही. याअर्थी त्या आरत्या देवळात नसून घरोघरी चालल्या आहेत. सगळीकडे आरास केलेली दिसते आहे. हो, हा गणेशोत्सवच साजरा होत आहे. कांही जागी गौरींचे मुखवटेसुद्धा दिसत आहेत. इथपर्यंत बरोबर आहे ना\nदोघांनीही थोड्या आश्चर्यानेच होकारार्थी माना डोलावल्या. मी पुढे सांगायला लागलो, “उत्सव सुरू आहे, पण त्यात नेहमीचा उत्साह दिसत नाही. सगळे लोक कसल्या तरी भीतीच्या दाट छायेत वावरत आहेत. या मुलाच्या घरातील वातावरण तंग आहे. जवळची कोणी व्यक्ती भूमीगत झालेली आहे किंवा बंधनात अडकली आहे. त्यामुळे इतर लोकांची अवस्था ‘तोंड बांधून बुक्याचा मार’ अशागत झाली आहे. मुलाच्या जन्माचा आनंद गाजावाजाने साजरा करायच्या मनस्थितीत यावेळी कोणीही नाही.”\nजसजसे मी एक एक वाक्य हळू हळू बोलत होतो आणि त्या दोघांचे चेहेरे पहात होतो, ते पांढरे पडत चाललेले दिसत होते. त्यांना पाहून अमोलही कावराबावरा होत होता. भूतकाळातून हलकेच मी वर्तमानकाळात येऊन सांगितले, “हा मुलगा आता पंचविशीला आला असला तरी अजून मार्गी लागलेला दिसत नाही. नेहमी धरसोड करण्याची त्याची वृत्ती आहे. कुठल्याही गोष्टीत तो उत्साहाने भाग घेत नाही. त्याच्या मनात कसली हौस, ऊर्मी, महत्वाकांक्षा नाही. कोणतेही काम करतांना त्याला आत्मविश्वास वाटत नाही. त्यामुळे सगळ्यांना त्याच्या भविष्याची काळजी वाटते.”\nआता त्यांच्या डोळ्याची बुबुळे बाहेर येतील का काय असे मला वाटायला लागले. बाईंनी तोंडाने “राम राम राम राम” असे पुटपुटत दोन्ही हांतांनी कान पकडायला आणि दोन्ही गालांवर हलक्याशा थपडा मारून घ्यायला सुरुवात केली. नवससायास किंवा उपासतापास न करणाऱ्या, सोवळेओवळे न पाळणाऱ्या आणि कसलेही खाणे किंवा पिणे वर्ज्य न मानणाऱ्या माझ्यासारख्या सोम्यागोम्याला दैवी शक्ती प्राप्त होणे तर निव्वळ अशक्य “कुठल्याशा भूतपिशाच्चाने माझ्यात संचार केला की काय “कुठल्याशा भूतपिशाच्चाने माझ्यात संचार केला की काय” अशी शंका त्यांना येऊ लागली असणार.\nमी पुन्हा डोळे मिटले. एक दीर्घ श्वास घेऊन जागेवरून उठलो. त्या सद्गृहस्थाच्या खांद्यावर थोपटून त्याला म्हंटले, “रिलॅक्स. माझ्यात कसला संचार वगैरे झालेला नाही. मी फक्त थोडासा अभिनय करीत होतो.”\n“पण तुम्हाला इतकी तंतोतंत बरोबर माहिती कुठून मिळाली” त्यांनी मला आश्चर्याने विचारले.\n“म्हणजे तुम्ही विज्ञानवादी लोकसुद्धा कुंडलीत सगळं असतं हे मानताच ना गुरूमहाराजांनीसुद्धा कुंडली पाहून त्यावेळी असं असं झालं असणार म्हणून बरोबर सांगितलं होतं. तुम्ही ते ऐकलत की काय गुरूमहाराजांनीसुद्धा कुंडली पाहून त्यावेळी असं असं झालं असणार म्हणून बरोबर सांगितलं होतं. तुम्ही ते ऐकलत की काय\n“मी तर केंव्हापासून तुमची वाट पहात इथे बसलो आहे. तुम्ही कुणाकडे गेला होता हेसुध्दा मला ठाऊक नाही. तुमच्या गुरूजींनी माहिती सांगतांना त्यावेळी अमक्या स्थानी राहू होता आणि तमक्या ग्रहाची महादशा चालू होती म्हणून तसं घडलं हेसुद्धा सांगितले असणार.”\n“म्हणजे काय, ते एक शास्त्रच आहे ना तसं होणारच\n“अहो, पृथ्वीवर राहणाऱ्या माणसांनी केलेल्या कृत्यांमुळे जी परिस्थिती निर्माण झाली त्याबद्दल आपण आकाशातल्या ग्रहांना उगाच कशाला दोष द्यायच��\n“त्यांनी हे सगळं घडवून आणलं नाही केलं तर मग ते आणखी कशामुळे होणार\n“जगांत घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे एकच कारण नसतं, तर कारणपरंपरा असते. त्यातली कांही कारणे आपल्याला समजतात, कांही कधीच समजत नाहीत. आपण आपला त्यांचा शोध घेत रहायचं.”\n“ते जाऊ दे. पण तुम्हाला सुद्धा कुंडलीमधले ग्रह पाहूनच ही माहिती मिळाली ना मग त्यांचा तिच्याशी काय संबंध आहे ते आता तुम्हीच आम्हाला सांगा.”\n“कांहीसुद्धा संबंध नाही. तुम्ही जरी माझ्यापासून लपवून ठेवली असली तरी त्या मुलाच्या जन्माची वेळ, महिना आणि वर्ष वगैरे माहिती मला या कुंडलीतल्या ग्रहांच्या जागांवरून मिळाली. त्या वेळी वर्षा ऋतु होता, गौरीगणपतीचा उत्सव सुरू होता, देशात आणीबाणीची परिस्थिती होती आणि त्याचा तुमच्या परिवारावर जबर आघात झाला होता हे सगळं माझ्या सामान्यज्ञानावरून ओघानं आलं. अशा परिस्थितीत आणि वातावरणात वाढलेल्या मुलावर त्याचा काय परिणाम झाला असेल यावर मी मानसशास्त्राच्या आधाराने अंदाजाने खडे मारत राहिलो आणि ते नेमके लागत गेले एवढेच\n“पण तुम्हाला त्या मुलाच्या जन्माची वेळ तरी कुंडलीवरून कशी समजली\n“ते मात्र सरळ सरळ विज्ञान आहे. ही जन्मकुंडली म्हणजे आभाळाचा एक नकाशा आहे आणि त्या मुलाच्या जन्माच्या वेळी कोणते ग्रह आकाशाच्या कोणत्या भागात होते ते त्यात दाखवलेले आहे. आता मी अमोलबरोबर खेळत होतो तेंव्हा भारताच्या नकाशावर या खुणा केल्या आहेत. मुंबईहून पुण्याला जाणारी दख्खनची राणी त्या वेळी कोठे धावत असेल आणि कोलकात्याहून मुंबईकडे येणारे विमान कोठे उडत असेल ते खुणा करून या नकाशात दाखवले आहे. या कुंडलीचे स्वरूप अगदी तसेच आहे. आणखी तासाभरात डेक्कन क्वीन पुण्याला पोचेल आणि विमान मुंबईला. म्हणजे त्यांच्या जागा बदलतील. त्याचप्रमाणे हे ग्रह आपल्या कक्षेत फिरत असतांना एका राशीतून दुसऱ्या राशीत जात असतात. आपल्याला त्यांच्या गती माहीत असतील तर त्यांच्या स्थानावरून वेळेचा हिशोब करता येतो.”\n” अजून त्यांना माझे सांगणे समजले नव्हते.\nमी म्हंटले, “मी दुसरे एक उदाहरण देतो. समजा मी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी ई टीव्हीवर ‘चार दिवस सासूचे’ ही मालिका पहात पहात जेवण केलं असं सांगितलं तर त्याचाच अर्थ मी पंधरा ऑगस्टला रात्री आठनंतर जेवायला बसलो असा होतो ना कारण पंधरा ऑगस्टला आपला स्वातंत्र्यदिन असतो आणि रात्री आठ वाजता ई टीव्हीवर ‘चार दिवस सासूचे’ ही मालिका सुरू होते. त्याचप्रमाणे कोणता ग्रह कोणत्या वेळी कोणत्या राशीमध्ये असायला हवा हे त्यांचा अभ्यास करणाऱ्यांना ठाऊक असते. ते कुठे आहेत हे पाहून त्यांना ती वेळ गणिताने काढता येते.”\nआजीचे घड्याळ (कालगणना) – ३\nमी दिलेल्या या उदाहरणाने त्या सद्गृहस्थांचे समाधान झाले नाही. त्यावर ते म्हणाले, “असली सोपी उदाहरणे राहू देत. तुम्ही या कुंडलीवरून पंचवीस वर्षापूर्वीची जन्मवेळ इतक्या पटकन कशी काढली तेच आम्हाला सांगा.”\nमी सांगू लागलो, “ठीक आहे. तेही सांगणे फारसे अवघड नाही. पण त्यासाठी आधी तुम्हाला या कुंडलीचा ढोबळ अर्थ समजून घ्यावा सागेल. मघाशी मी सांगितलंच की कुंडली हा एका विशिष्ट वेळी आभाळातील ग्रहांची स्थिती दाखवणारा साधा नकाशा आहे. म्हणजे या मुलाचा जन्म ज्या वेळी झाला त्या वेळी कोणता ग्रह कुठल्या राशीमध्ये होता ते यांत दाखवले आहे. भूगोलातील नकाशा कसा काढायचा याचे कांही प्रमाणित नियम आहेत. कोणताही नकाशा आपल्यासमोर उभा धरला तर उत्तर दिशा नेहमी वरच्या बाजूला, दक्षिण दिशा खालच्या बाजूला, पूर्व आपल्या उजवीकडे आणि पश्चिम डावीकडे दिसते. मुंबई, दिल्ली, कोलकाता वगैरे गांवे त्यात वेगवेगळ्या दिशांना विखुरलेली दिसतात. कुंडली बनवण्यासाठी वेगळे नियम आहेत. यात आकाशगोलाचे बारा समान भाग करून त्या भागांना बारा राशी अशी नांवे दिली आहेत आणि त्या बारा भागांची एक सलग साखळी बनवलेली असते, कारण बाराव्या मीन राशीला लागून पुन्हा तिच्यापुढे पहिली मेष रास येते. हेच भाग एका आयताकृती आकृतीमध्ये विशिष्ट तऱ्हेने बसवतात. त्यातील प्रत्येक जागी कोणती रास आहे ती इथे अंकाद्वारे दाखवतात. उदाहरणार्थ मेष, वृषभ, मिथुन या राशी १, २, ३ अशा रीतीने दाखवतात. आकाशात या राशी ज्या क्रमाने दिसतात त्याच क्रमाने त्या कुंडलीत देतात. त्याच क्रमाने ग्रहांचे या राशीमधून भ्रमण सुरू असते. त्याशिवाय पूर्ण राशीचक्र आकाशात सतत फिरत असते. एक एक रास क्रमाने पूर्वेला उगवते आणि पश्चिमेकडे सरकत जाऊन अखेर अस्त पावते. म्हणजे आता ज्या ठिकाणी मेष रास दिसते त्या जागी दोन तासानंतर वृषभ रास येईल, तिच्या जागी मिथुन वगैरे. यामुळे यातील प्रत्येक चौकोन व त्रिकोणातील आंकडे दर दोन तासांनी बदलत जातात, तसेच त्या राशीत असलेले ग्रह त्या��च्याबरोबरच आपल्या जागा बदलत जातात. नकाशातील मुंबई, कोलकाता वगैरे गांवे मात्र आपापल्या जागी स्थिर असतात आणि त्यांच्या आधाराने आपण विमान किंवा आगगाडी कशी जाते हे दाखवतो. पण कुंडलीमधल्या राशीच दर दोन तासांनी आपल्या जागा बदलतात आणि त्याशिवाय ग्रह एका राशीमधून दुसऱ्या राशींमध्ये जात असतात हा त्या दोन्हीमधला फरक आहे. त्यामुळे कुंडलीमध्ये दिलेली स्थिती ही गतिमान असून ती फक्त एका विशिष्ट वेळेपुरती असते.\nआता ही कुंडली पहा. या कुंडलीमधील वरचा चौकोन लग्नरास दाखवतो. याचा अर्थ पूर्वेच्या क्षितिजावर जिथे सूर्य रोज उगवतो तिथे त्या वेळी अमूक रास होती. त्याच्या खालील चौकोनात पश्चिमेच्या क्षितिजावरील रास दिसते. उजवीकडच्या बाजूला दिसणाऱ्या सगळ्या राशी त्या वेळी आभाळात होत्या आणि डावीकडच्या राशी मावळलेल्या होत्या. या कुंडलीत सूर्य डावीकडे पहिल्याच घरात दिसतो, म्हणजे तो तासा दोन तासापूर्वीच अस्ताला गेला होता. त्यामुळे रात्रीच्या आरत्यांची वेळ झाली होती. चंद्र उजवीकडे दुसऱ्या घरात दिसतो. त्याला मावळायला अजून चार पाच तास अवकाश होता. मात्र प्रत्येक अमावास्येच्या दिवशी सूर्य व चंद्र एकाच राशीत असतात. सूर्यप्रकाशाने उजळलेला चंद्राचा अर्धा भाग पृथ्वीच्या विरुद्ध दिशेला असतो. चंद्राच्या पृथ्वीकडील बाजूवर सूर्यप्रकाश न पडल्याने काळोख असतो. त्यामुळेच अमावास्येच्या दिवशी आपल्याला चंद्र दिसत नाही. त्यानंतर दररोज पन्नास मिनिटे मागे पडत जाऊन आता चंद्र सूर्याच्या पाच सहा तास मागे होता. याचा अर्थ त्या दिवशी शुद्धपक्षातील षष्ठी किंवा सप्तमी तिथी होती. वेळ समजली आणि तिथी समजली. त्या वेळी सूर्य सिंह राशीत होता याचा अर्थ भाद्रपद महिना सुरू होता. म्हणजे गणपती आणि गौरीचे उत्सव सुरू होते. अशा रीतीने सूर्य व चंद्र यावरून महिना, तिथी आणि वेळ लगेच समजली.”\n“पण तुम्हाला वर्ष कसं समजलं\n“त्यासाठी गुरू आणि शनी या दूरच्या ग्रहांचा उपयोग होतो. गुरू आपल्या कक्षेतील भ्रमण बारा वर्षात पूर्ण करतो. त्यामुळे तो एका राशीत एक वर्षभर राहतो आणि दर बारा वर्षांनी पुन्हा सुरुवातीच्या राशीत परत येतो. या कुंडलीमध्ये गुरू ग्रह त्या दिवसाच्या मानाने एक घर मागे होता. त्या अर्थी तो १ , १३ आणि २५ वर्षापूर्वी त्या जागी होता. शनी तेंव्हाच्या मानाने १० घरे मागे होता. त्याला तर एक रास ओलांडून जायला तब्बल अडीच वर्षे लागतात. त्यामुळे तोसुद्धा कुंडलीत दाखवलेल्या जागी २५ वर्षापूर्वी होता. या दोन्ही गोष्टी पाहिल्यावर २५ वर्षापूर्वीचा काळ निश्चित होतो. कुंडली म्हणजे काय हे माहीत असेल तर एवढी माहिती कळायला कितीसा वेळ लागला\n“पहा, शास्त्रज्ञ लोकसुद्धा राशी आणि ग्रहांना मानतात” बाईंनी अजब निष्कर्ष काढला.\n“आपल्या महान ऋषीमुनींनी रचलेली शास्त्रे आहेत ती. त्यांना मानावीच लागतील.” मिस्टरांनी दुजोरा दिला.\n“अहो, राहू केतू वगैरे ग्रह त्यांच्या राशीला लागल्याशिवाय राहणार आहेत कां” बाईंनी री ओढली. मी कपाळाला हात लावला.\nआजीचे घड्याळ (कालगणना) – ४\nत्या पतिपत्नींच्या बोलण्यावरून एक गोष्ट माझ्या लक्षात आली. त्यांचे कोरडे ठणठणीत घडे जन्मभरासाठी पालथे घालून ठेवलेले होते. ते कांही दहा मिनिटांच्या चर्चेने सरळ होणार नव्हते. तेंव्हा त्यावर आणखी पाणी ओतण्यात कांही अर्थ नव्हता. मग मी ही नसती उठाठेव कशाला करायची पण छोट्या अमोलच्या डोळ्यात मला जिज्ञासेची चमक दिसत होती. हा एक आशेचा किरण होता. त्याच्याकडे पहात मी म्हंटले, “ते राहूकेतू कोणाच्या राशीला कां, कसे आणि कधी लागतील ते समजण्यासाठी आधी रास म्हणजे काय ते तर माहीत असायला हवं ना पण छोट्या अमोलच्या डोळ्यात मला जिज्ञासेची चमक दिसत होती. हा एक आशेचा किरण होता. त्याच्याकडे पहात मी म्हंटले, “ते राहूकेतू कोणाच्या राशीला कां, कसे आणि कधी लागतील ते समजण्यासाठी आधी रास म्हणजे काय ते तर माहीत असायला हवं ना\nअमोल म्हणाला, “खरंच काका, कुणाची रास सिंह आहे कां मकर आहे हे कोण ठरवतं \n“अरे, तुला एवढंसुद्धा माहीत नाही कां कुंडली मांडणारे ज्योतिषीच ते सगळं ठरवतात.” आईने पोराला अज्ञानाचा घोट पाजला.\n“तुमचे ज्योतिषी त्यांच्या मनाला येईल तशी वाटेल ती रास सांगतात कां ते मुलाच्या जन्माची तारीख वेळ वगैरे कांही विचारत नाहीत ते मुलाच्या जन्माची तारीख वेळ वगैरे कांही विचारत नाहीत” मी खंवचटपणाने विचारलं.\n“फक्त तेवढी थोडीशी माहिती त्यांना लागते, पण मग रासबीस तेच ठरवतात.”\n“म्हणजे तुमच्याच हातातले घड्याळ पाहून तुम्हाला त्यातली वेळ सांगण्याचा प्रकार झाला हा खरं तर मुलाचा जन्म ज्या क्षणी होतो तो क्षण त्याची रास ठरवतो. म्हणजे त्या क्षणी आकाशात ग्रहांची जी स्थिती असते त्यावरून ती ठरते. ज्��ोतिषाने ठरवण्यासारखं त्याच्या हातात कांही नसतं.”\n“पण रास म्हणजे काय ती आपल्या आप कशी ठरते ती आपल्या आप कशी ठरते” अमोलने मुळात हात घातला.\nमी म्हंटले, “राशी हा आकाशाचा एक भाग असतो असं मघाशी मी सांगितलं होतं. आपल्या पृथ्वीच्या नकाशात अक्षांश रेखांश दाखवलेले असतात. प्रत्यक्षात जमीनीवर किंवा समुद्रावर कुठेही अशा रेघा मारलेल्या नसतात, पण नकाशात त्यांच्या आधाराने कोणतीही नेमकी जागा शोधायला त्यांचा चांगला उपयोग होतो. तू पाहिले असतील ना\n“हो. अक्षांशाच्या आडव्या सरळ रेखा असतात आणि रेखांशाच्या उभ्या वक्र रेषा असतात.” अमोल म्हणाला. छोकरा हुषार होता.\n“आकाशातील जागा ठरवण्यासाठीसुद्धा त्याचे असेच काल्पनिक भाग पाडले आहेत. बारकाईने अभ्यास करणारे लोक त्याचे अंश, कला, विकलापर्यंत सूक्ष्म निरीक्षण करून किचकट गणिते मांडतात. पण सर्वसाधारण माणसांसाठी आकाशाची विभागणी फक्त बारा राशीमध्ये केली आहे. त्यातील प्रत्येक रास तीस अंशाएवढी असते. राशींच्या सीमा रेखांशासारख्या वक्र असतात. त्यातलासुद्धा उत्तर आणि दक्षिणेकडला बराचसा भाग सोडून देऊन फक्त मधला कांही भाग महत्वाचा आहे.”\n“पण सगळं आभाळ एकसारखं दिसतं. ते भाग ओळखायचे कसे” अमोलने रास्त प्रश्न विचारला.\nमी म्हंटले, “तुझं निरीक्षण अगदी बरोबर आहे. तेजस्वी सूर्यापुढे आपल्याला दिवसा कोणतेही तारे दिसत नाहीत. त्यामुळे सर्व आकाश एकसारखं दिसतं, पण रात्री मात्र वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या चांदण्या दिसतात. या ताऱ्यांच्या समूहातूनच वेगवेगळ्या आकारांचा भास होतो. प्रत्येक राशीचे नांव त्या भागात दिसणाऱ्या तारकापुंजाच्या अशा आकारावरून दिले गेले आहे. हे सारे तारे पूर्वेकडून पश्चिमेकडे जातांना दिसतात, पण त्यांचे एकमेकांपासून असलेले अंतर कधी तसूभरसुद्धा बदलत नाही. त्यामुळे त्यांच्या पुंजांचे आकार अगदी जसेच्या तसे दिसतात. मीन रास पू्र्वेच्या क्षितिजावर असो किंवा पश्चिमेच्या किंवा माथ्यावर असो ती तशीच दिसणार. त्यामुळे थोडी संवय झाली की रात्रीच्या वेळी मात्र राशी ओळखायला येतात.”\n“पण त्या अशा फिरत कां असतात\n“खरं म्हंटलं तर त्या राशींमध्ये दिसणारे सर्व तारे आपापल्या जागेवर स्थिर आहेत, आपल्या सूर्यासारखे. दिवसासुद्धा ते आपापल्या जागेवर असतात, पण सूर्याच्या प्रकाशाने आपल्या वातावरणात इतका उ���ेड असतो की ताऱ्यांचा मंद प्रकाश आपल्या डोळ्यांना जाणवत नाही. आपली पृथ्वीच स्वतःभोवती दिवसातून एक गिरकी घेते. आपल्या आजूबाजूची जमीन, घरे, डोंगर वगैरे सारे कांही तितक्याच वेगाने फिरत असल्यामुळे आपल्याला ते स्थिर वाटतात आणि आकाशातले सूर्य, चंद्र, ग्रह, तारे पूर्व दिशेकडून पश्चिमेकडे जात आहेत असे वाटते. त्यात पुन्हा आपल्याला एका वेळेस फक्त जमीनीच्या वरील अर्धेच आकाश दिसू शकते. उरलेला अर्धा भाग जमीनीच्या मागे दडलेला असतो. जसजशी पृथ्वी फिरते तसतसा पूर्वेकडील भाग दिसू लागतो आणि पश्चिमेकडील भाग दिसेनासा होत जातो.”\n“त्यात राशी कशा प्रकारे दिसतात\n“प्रत्येक राशीची रुंदी तीस अंश इतकी असते. पृथ्वीला तीस अंश फिरायला दोन तास लागतात. त्यामुळे एका राशीचा उदय सुरू झाल्यानंतर ती पूर्णपणे वर यायला दोन तास लागतात. त्याच काळात पश्चिमेकडील क्षितिजावरील राशीचा अस्त होत असतो. म्हणजे सहा राशींएवढा आकाशाचा भाग कोणत्याही वेळी दिसत असला तरी त्यात मधल्या पांच राशी पूर्णपणे दिसतात आणि पूर्व व पश्चिम क्षितिजांवरील दोन राशी अंशतः दिसतात. आपण जर सूर्यास्तापासून दुसरे दिवशीच्या सूर्योदयापर्यंत रात्रभर सतत आकाश पहात राहिलो तर सूर्याच्या आजूबाजूचा थोडा भाग सोडून इतर सर्व राशी पाहू शकतो.”\n“या राशींमध्ये ग्रह कसे जातात\n“राशींचा आकार ज्या ताऱ्यांमुळे ओळखला जातो ते तर पृथ्वीपासून खूप खूप दूर आहेत. आज आपल्याला दिसणारे त्यांचे प्रकाशकिरण कित्येक वर्षांपूर्वी, कदाचित आपण जन्मण्यापूर्वी तिथून निघाले असतील. आभाळामध्ये या सर्व ताऱ्यांची एक पार्श्वभूमी बनली आहे. आपल्या सूर्यमालिकेमधील ग्रह आपल्याला या पार्श्वभूमीवर दिसतात. या खोलीच्या भिंतींवर लावलेली चित्रे, टांगलेले कॅलेंडर, दरवाजे, खिडक्या, हा टेलीव्हिजन, ही शोकेस या सगळ्यांच्या बॅकग्राउंडवर आपण एकमेकांना दिसत आहोत. समज मी आपलं एक बोट असं नाकासमोर धरलं आणि त्याच्याकडे पाहिलं तर मला माझं बोट दिसेल तसेच मागच्या भिंतीवरील कॅलेंडरसुद्धा दिसेल. मी ते थोडंसं फिरवलं तर मला बोटाच्या पलीकडे या खोलीतला टेलीव्हिजन सेट दिसेल. आणखी वळवलं तर बोटापलीकडे खिडकी आणि खिडकीतून दिसणारी समोरची बिल्डिंग दिसेल. माझं बोट माझ्याजवळच असेल पण मला ते केंव्हा कॅलेंडरबरोबर, टीव्हीबरोबर नाहीतर खिडकीसोबत दिसेल. त्याचप्रमाणे मी या खोलीत मधोमध ठेवलेल्या टीपॉयवरच्या फ्लॉवरपॉटकडे पाहिले तर त्याच्या मागच्या भिंतीवरचे कॅलेंडर, किंवा टीव्ही किंवा खिडकी असे जे असेल ते दिसेल. त्याच्याकडे पहात मी त्याच्याभोवती फिरलो तर मला वेगवेगळ्या कोनातून पलीकडे असलेल्या वेगवेगळ्या गोष्टी त्याच्या पाठीमागे दिसतील. म्हणजे माझे बोट माझ्याभोवती फिरले काय किंवा मी फ्लॉवरपॉटच्या भोवती फिरलो काय दोन्ही वेळा मला वेगवेगळ्या पार्श्वभूमीवर ते दिसतील. ग्रहांकडे पाहतांना अगदी असंच होतं. पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतांना बुध आणि शुक्र या सूर्याच्या जवळ असलेल्या ग्रहांना सुद्धा प्रदक्षिणा घालते आणि मंगळ, गुरु आणि शनी हे पृथ्वीच्या पलीकडे असलेले ग्रह सूर्याभोवती फिरतांना पृथ्वीला सुद्धा प्रदक्षिणा घालीत असतात. चंद्र तर खास पृथ्वीभोवती फिरत असतो. यामुळे आपल्याला हे सर्व ग्रह नेहमी कुठल्या ना कुठल्या राशींचा भाग असलेल्या ताऱ्यांच्या सोबतीत दिसतात. ते ज्या तारकासमूहाबरोबर दिसतात त्या राशीत ते आहेत असे आपल्याला वाटते. ते सर्व ग्रह, उपग्रह आणि स्वतः पृथ्वी सतत गतिमान असल्यामुळे ते राशींमधून भ्रमण करतांना दिसतात. हे करतांना एका राशीमधून निघून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात, तिच्या एका टोकांपासून दुसऱ्या टोकापर्यंत प्रवास करतांना त्या राशीत त्यांचे वास्तव्य असते, त्यानंतर ते दुसऱ्या राशीतून तिसऱ्या राशीत जातात. हे भ्रमण सतत चाललेले असते. कोणत्याही माणसाच्या जन्माच्या वेळेस ग्रहांच्या जागांची जी परिस्थिती असते त्यावरून त्याची रास ठरवतात. आपल्याकडील पध्दतीनुसार चंद्राच्या स्थानावरून रास ठरते तर पाश्चात्य देशात रूढ असलेल्या पध्दतीनुसार ती सूर्यावरून ठरते. सूर्याच्या भ्रमणाची सौर वर्षाबरोबर सांगड असल्यामुळे कॅलेंडरमधील तारखेप्रमाणे जन्मरास ठरते. नियतकालिकांमध्ये याच राशी (लिओ, लिब्रा वगैरे) दिल्या जातात”\nआजीचे घड्याळ (कालगणना) – ५\n“माणसाच्या जन्माच्या वेळी आकाशातले ग्रह ज्या राशीत दिसत असतील त्यावरून त्याची रास ठरवतात.” असे मी सांगितल्यावर अमोलने उत्सुकतेने विचारले, “ती कशी\nमी सांगायला सुरुवात केली,”त्याचे वेगवेगळे प्रकार माझ्या पहाण्यात आले आहेत. आपल्याकडे सर्वात अधिक प्रचलित असा पहिला प्रकार आहे तो म्हणजे जन्माच्या वेळी चंद्र ���्या राशीत असेल तीच त्या माणसाची रास. प्रत्येक पंचांगात तारखेसमोरच ती दिलेली असते. ज्या काळात छापखाने नव्हते, त्यामुळे घरोघरी पंचांग, कॅलेंडर वगैरे नसायची, तेंव्हा त्या रात्री चंद्र कोणत्या राशीमध्ये आहे हे पाहून त्या बाळाची रास ठरवता येत असे. भारताच्या कांही भागात सौर कालगणनेवर आधारलेले पंचांग उपयोगात आणले जाते. १४-१५ एप्रिलच्या सुमारास जेंव्हा सूर्य मेष राशीत प्रवेश करतो त्या दिवशी त्या लोकांचे नवे वर्ष सुरू होते. त्यानंतर जसा सूर्याचा पुढच्या राशीत प्रवेश होईल तसा महिना बदलत जातो. त्यांच्या प्रथेप्रमाणे जन्माच्या वेळेस सूर्य ज्या राशीत असेल ती जन्मरास मानली जाते. आंतरराष्ट्रीय किंवा पाश्चिमात्य पद्धतीतसुद्धा सौर कॅलेंडरमधील तारखेनुसार रास ठरते, पण त्यांच्या तारखा आपल्या पंचांगातील तारखांबरोबर जुळत नाहीत. उदाहरणार्थ आपली मकर संक्रांत १४-१५ जानेवारीला येते. त्या दिवसापासून महिनाभर सूर्य मकर राशीत राहतो, पण कॅप्रिकॉर्न ही सनसाईन २३ डिसेंबर ते २० जानेवारीपर्यंत असते. हा फरक कशामुळे येतो कोणास ठाऊक सर्व इंग्रजी मासिकात या पद्धतीप्रमाणे रास ठरवून भविष्य वर्तविले जाते. याशिवाय कांही विद्वान लग्नरास महत्वाची मानतात. म्हणजे मुलाचा जन्म झाला त्या वेळी पू्र्व क्षितिजावर ज्या राशीचा उदय होत असेल, ती त्या मुलाची रास मानली जाते.”\n“यातली कुठली पद्धत खरी धरायची” अमोलने विचारले. .\n“राशीचा उपयोग लोक कशासाठी करतात त्यानुसार सांगण्यात येणारी भाकिते, मुहूर्त पाहणे वगैरे गोष्टींसाठी ना त्यानुसार सांगण्यात येणारी भाकिते, मुहूर्त पाहणे वगैरे गोष्टींसाठी ना हा तर्काच्या पलीकडला श्रद्धेचा, विश्वासाचा प्रश्न आहे. तो माझा प्रांत नाही. वाटल्यास मी माझे मत नंतर सांगेन, पण आता आपण ग्रहांच्या अवकाशामधील भ्रमणाबद्दल बोलत आहोत. माझ्या दृष्टीने हा मनोवेधक असा विषय आहे. तेंव्हा त्या संदर्भात आपण राशीचक्राबद्दल बोलू.” खगोलविज्ञान आणि ज्योतिष यांत फरक करायचा प्रयत्न करीत मी म्हंटले. .\n“एका राशीत दोन तीन ग्रहांची युती झाली असं आपण नेहमी ऐकतो. ती कशामुळे होते”अमोलने शंका काढली. .\nमी म्हंटले, “खरंच हा चांगला प्रश्न आहे. आपल्या सूर्यमालिकेतल्या नऊ ग्रहांची नांवं तुला माहीत असतीलच.” .\n“हो. बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरू, शनी, युरेनस, नेपच्यून आणि प्लूटो.” अमोलने धडाधडा म्हणून दाखवली. .\n“सर्वात दूर असलेल्या प्लूटोचं नांव त्यामधून काढून टाकावं असा ठराव शास्त्रज्ञांच्या एका मेळाव्यात केला आहे. युरेनस आणि नेपच्यून देखील अतिशय मंद गतीने चालतात आणि आपली सूर्यप्रदक्षिणा अनुक्रमे तब्बल ८४ आणि १६५ वर्षात पुरी करतात. ते साध्या डोळ्याने दिसत नाहीत आणि दिसले तरी एकेका राशीमधून सरपटत जायला त्यांना सात व चौदा वर्षे लागतील. तेंव्हा आपण इतर ग्रहांबद्दल बोलू.”\n“हे सर्व ग्रह सूर्यापासून निरनिराळ्या अंतरावर आहेत. त्यामुळे हे सगळे ग्रह हातात हात घालून फेर धरून सूर्याभोवती रिंगण घालत नाहीत. ते वेगवेगळ्या कक्षांमधून वेगवेगळ्या गतीने फिरतात. सूर्यापासून जो ग्रह जितका दूर असेल तितकी त्या ग्रहाच्या भ्रमणाची कक्षा मोठी असणार आणि त्यामुळे एक फेरी मारायला त्याला जास्त वेळ लागणार. तसेच तो पृथ्वीपासून जितका दूर असेल तितका तो हळू चालतो आहे असे आपल्याला वाटणार. एका रस्त्यावरून पायी चालणारे वाटसरू, सायकलस्वार, मोटारी, स्कूटर्स वगैरे जात असतील तर साहजीकपणेच त्यातले वेगवान प्रवासी सावकाशपणे जाणाऱ्यांच्या मागून येऊन पुढे जाणार. आकाशातील ग्रहांचा जो प्रवास आपण पाहतो त्यात हेच घडतांना दिसते. पण त्यात एक फरक आहे. पृथ्वी स्वतःभोवती चोवीस तासात फिरत असल्यामुळे संपूर्ण राशीचक्र एका दिवसात आपल्याभोवती फिरतांना दिसते, पण ग्रहांना आपल्या प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी कित्येक महिने किंवा वर्षे लागतात. दुसरी गंमत अशी आहे की त्यांचा हा प्रवास बरोबर उलट दिशेने चालतो. मेष, वृषभ, मिथुन अशी राशींची ओळीवार रांग लावली तर पहिली मेष रास इंजिनाच्या जागी असेल आणि बुध, शुक्र वगैरे ग्रह मेषमधून वृषभ राशीत, तिथून मिथुन राशीत असे गार्डाच्या डब्याकडे जातांना दिसतील. पण प्लॅटफॉर्मवर उभे राहून पाहणाऱ्या माणसाला जसे ट्रेनमधले सगळे लोक पुढे जातांना दिसतात तसेच आपल्याला सगळे ग्रह रोज पूर्वेकडून पश्चिमेकडे वाटचाल करतांना दिसतात, पण आतला टीसी इंजिनाकडून गार्डाच्या डब्याच्या दिशेला गेला तर तो बसलेल्या प्रवाशांच्या तुलनेत विरुद्ध दिशेला जात असतो. तसेच राशींच्या संदर्भात ग्रहांचे भ्रमण उलट्या दिशेने होते. .\nचंद्र हा पृथ्वीचा उपग्रह सर्वात जवळचा. तो आपली पृथ्वीभोवताली फिरण्याची एक परिक्रमा फक्त स��्तावीस दिवसात पूर्ण करतो. सत्तावीस दिवसात तो सर्व बाराच्या बारा राशींमधून फिरून पहिल्या राशीत परत येतो. अर्थातच तो ज्या राशीतून फिरत असेल त्यांमधून आधीच जात असलेले इतर ग्रह आपल्याला आभाळात त्याच्या जवळपास दिसणार. एका राशीच्या म्हणजे तीस अंशाच्या कोनात दोन किंवा अधिक ग्रह दिसले तर त्याला युती म्हणतात. या प्रकारे दर महिन्याला चंद्राची प्रत्येक ग्रहाबरोबर युती होते. बुध हा सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आपली सूर्याभोवतालची परिक्रमा फक्त तीन महिन्यात संपवतो म्हणजेच आपल्या (पृथ्वीवरील) एका वर्षातून बुध ग्रह चार वेळा सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतो. त्यामुळे आपल्याला तो नेहमीच सूर्याच्या अंवती भोवती दिसतो. खरं तर तो त्याच्या इतक्या जवळ असतो की सूर्याच्या प्रकाशामुळे आपल्याला तो सहसा दिसतच नाही. वर्षातील अनेक महिने त्याची सूर्याबरोबर युती चालू असते. शुक्र हा ग्रह सूर्यापासून थोडा दूर आहे, पण पृथ्वीच्या मानाने त्याच्या जवळ असल्यामुळे तो सुद्धा नेहमी सूर्य ज्या राशीत असेल तिच्या दोन तीन घरे मागे पुढे दिसतो. हा सर्वात तेजस्वी दिसणारा ग्रह सूर्याच्या पुढे असला तर फक्त सूर्योदयापूर्वी कांही काळ आणि मागे असला तर सूर्यास्तानंतर कांही काळ आकाशात दिसतो. तो माथ्यावर आलेला आपल्याला कधीच पहायला मिळत नाही. त्याचीही सूर्याबरोबर अनेक वेळा युती होते. कधी कधी तर शुक्र हा ग्रह सूर्याबिंबाच्या समोरून आरपार जातो. अर्थातच आपण ती युति डोळ्यांनी पाहू शकत नाही. फक्त कुंडलीत पाहू शकतो. .\nआपली पृथ्वी सूर्याभोवती वर्षात एकदा प्रदक्षिणा घालते. किंबहुना ती प्रदक्षिणा घालायला पृथ्वीला जितका वेळ लागतो त्यालाच एक सौर वर्ष असे म्हणतात. सूर्याचा उजेड अत्यंत प्रखर असल्यामुळे आपल्याला प्रत्यक्षात तो कोठल्याही राशीमधील ताऱ्यांच्या सोबतीने कधीच दिसत नाही. त्याचा उदय होण्यापूर्वी आणि अस्त झाल्यानंतर ज्या राशी आकाशात क्षितिजांवर दिसतात त्यांवरूनच सूर्य कोणत्या राशीत आहे हे ठरवावे लागते. मंगळ, गुरू व शनी यांना परिभ्रमणासाठी अनुक्रमे सुमारे दोन, बारा व तीस वर्षे लागतात. त्या काळात इतर ग्रह त्यांच्या मागून येऊन पुढे जात असतात. त्यांच्याबरोबर या ग्रहांच्या युत्या होतात. गुरू आणि शनी मात्र एकदा एका राशीत आले की वर्ष दोन वर्षे बरोबर राहतात आणि एकदा दूर गेले की वीस वर्षे पुन्हा भेटत नाहीत\n“खरंच हे खूप इंटरेस्टिंग आहे.” अमोल उद्गारला. .\n“यात एक गोष्ट नीट समजून घेणं फार महत्वाचं आहे.” मी सांगितले. “आपल्याला जरी आभाळात दोन, तीन, चार ग्रह जवळ जवळ दिसले तरी प्रत्यक्षात ते एकमेकांपासून नेहमीसारखेच खूप दूर असतात. चंद्र, शुक्र व शनी यांची सिंह राशीत युती झाली तर आकाशात हे सगळे आपल्याला एकमेकांच्या जवळ दिसतील, पण चंद्र आपल्यापासून जितका दूर आहे त्याच्या दोनशेपटीने शुक्र दूर असतो आणि सात हजार पटीने शनी. सिंह राशीतील तारे तर अब्जावधी पटीने आपल्यापासून दूर असतात. आपली पृथ्वीजवळची जागा सोडून शनी किंवा गुरूला भेटायला चंद्र त्यांच्याकडे जात नाही. तीन चार मुलं एका जागी गोळा होऊन गप्पा मारतात, खातात, पितात, खेळतात, कधी भांडतात तशा प्रकाराने हे ग्रह एकमेकांच्या जवळ कधीही जात नाहीत. कुंडलीमध्ये राशीला घर म्हणायची पद्धत असली आणि एका राशीत असलेल्या ग्रहांची नांवे चिकटून लिहीत असले तरी आकाशात तसली समाईक जागा नसते आणि प्रत्यक्षात ग्रह तिथे जात नाहीत. ते एकमेकांपासून दूर राहूनच आपापल्या कक्षांमधून मार्गक्रमण करीत असतात.”\nआतापर्यंत माझे सांगणे ऐकतांना अस्वस्थ होत असलेल्या अमोलच्या आई थरथर कांपत म्हणाल्या, “अहो शास्त्रज्ञ, तुमचे ते शोधबीद तुमच्यापाशीच ठेवा. आमच्या मुलाच्या मनात असलं भलतं सलतं कांही भरवू नका हं सांगून ठेवते. उगाच कुठल्या ग्रहाचा कोप झाला तर सांगून ठेवते. उगाच कुठल्या ग्रहाचा कोप झाला तर\nआजीचे घड्याळ – भाग ६\nअशा हल्ल्याची मला अपेक्षा होतीच. मी अत्यंत शांतपणे उत्तर दिले, “मला क्षमा करा. पहिली गोष्ट, मी कांही कोणी शोध लावणारा शास्त्रज्ञ नाही. मी विज्ञानाचा एक साधा विद्यार्थी आहे. दुसरी म्हणजे मघाशी तुमच्या मिस्टरांनी सांगितलं होतं तशा आपल्या महान पूर्वजांनीच निर्माण केलेल्या खगोलशास्त्रातलं गमभन मी अमोलला सोपी उदाहरणे देऊन समजावून सांगतो आहे. त्यात कांहीच नवीन नाही. आपली सूर्यमालिका आणि त्यातल्या ग्रहांच्या कक्षा वगैरे गोष्टी या मुलांच्या शालेय अभ्यासक्रमात असतात. मी सुद्धा त्याच्या वयाचा असतांनाच त्या शिकलो आहे. शाळेत शिकत असतांना कदाचित तुमच्या कानांवर पण पडल्या असतील.”\nबाई मनातून किंचित वरमल्या होत्या, पण फणका-याने म्हणाल्या,” छे छे हे असले तारे बीरे शिकायला मी कांही नाईटस्कूलला नव्हते गेले\n“हे मात्र तुम्ही बरोबर सांगितलं हं मी यातल्या अनेक गोष्टी खरं तर रात्रीच्या शाळेतच जास्त व्यवस्थितपणे शिकलो. आमची ही शाळा एखाद्या कोंदट खोलीत न भरता विशाल आकाशाच्या छपराखाली भरत असे. अत्रि, कपिल वगैरे सात महर्षी तिथे आचार्यपदावर आहेत. देवांचे गुरु बृहस्पती आणि दानवांचे गुरु शुक्राचार्यदेखील रोज थोडा तरी वेळ एक फेरी मारून जातात.”\nमाझे हे अलंकारिक बोलणे बाईंच्या डोक्यावरून जात होते. ते समजण्याएवढी प्रगल्भता त्यांच्याकडे नव्हती. त्यांनी आश्चर्याने विचारलं, “खरंच अशी शाळा कुठे होती अशी शाळा कुठे होती\n“अहो, मानवजात निर्माण होण्यापूर्वीपासून ती शाळा चालू आहे आणि अजूनसुद्धा ती रोज रात्री भरते. तिच्या शाखा जगभर सगळीकडे पसरल्या आहेत.” मी त्यांना अधिकच बुचकळ्यात पाडले. पण अधिक ताणून न धरता सांगायला सुरुवात केली, “अहो, आकाशातले ग्रह आणि तारे यांना पहात पहातच मला खूप शिकायला मिळालं. आधी एक मजेदार गोष्ट सांगतो.”\n“सांगा काका.” असे म्हणत अमोल सरसावून बसला.\nमी सुरुवात केली, “माझ्या लहानपणी आम्ही सगळे एकत्र कुटुंबात रहात होतो. आमचा मोठा वाडा होता, त्याच्या माळवदावर सिमेंटची गच्ची केलेली होती. उन्हाळ्याच्या दिवसात आम्ही रोज रात्री गच्चीवर पथा-या पसरून मोकळ्या हवेत झोपत असू. बहुतेक वर्षी घरोघरच्या माहेरवाशिणी आपल्या मुलांना घेऊन सुटीत आलेल्या असत. त्यामुळे खूप मुले जमत असू. रात्री अंथरुणावर बसून नाहीतर पडल्यापडल्या गाण्याच्या भेंड्या, नकला, कोडी, जोक्स, इकडल्या तिकडल्या भागाची माहिती, मजेदार अनुभव वगैरे सांगणं, चिडवाचिडवी वगैरे होई. त्यातून मनोरंजन आणि माहिती या दोन्हींचा लाभ देणारी ही ‘मस्तीकी पाठशाला’ छान चालत असे. एकदा अशी हाहाहीही करता करता त्यात किती वेळ गेला ते कुणाला कळलंच नाही. माझ्या वडिलांनी सांगितलं, “मुलांनो झोपा आता. रात्रीचे बारा वाजले आहेत.” एक मुलगा कांही तरी निमित्य काढून खाली जाऊन घड्याळ पाहून आला. खरंच रात्रीचे बारा वाजलेले होते. त्याने दुस-या मुलाच्या कानात सांगितलं, त्यानं तिस-याच्या, अशी खुसपुस सुरू झाली. अखेर एका मुलानं धीर करून विचारलं, इथं कुणाच्या मनगटावर घड्याळ नाही, उशाशी गजराचं घड्याळ नाही, भिंतीवरच्या घड्याळाचा तर प्रश्नच इथे येत नाही. मग रात्रीचे बारा वाजले ��े तुम्हाला कसं कळलं\nमाझ्या वडिलांनी विचारलं, “तुम्हाला ती ‘आजीचे घड्याळ’ कविता माहीत आहे\n“मला येते, मला येते.” असे करीत सगळ्या मुलांनी कोरसमध्ये गायला सुरुवात केली,\n“आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक \nदेई ठेवुन ते कुठे अजूनही नाही कुणा ठाऊक \nकविता संपल्यावर माझे वडील म्हणाले, “तुमच्या कवितेतली ती आजी आपलं घड्याळ मला देऊन गेली आहे.”\nते ऐकल्यावर सगळी मुलं खडबडून उठली आणि “कुठं आहे आम्हाला दाखवा ना” असे म्हणत त्यांच्या मागे लागली. थोडा भाव खाऊन झाल्यावर त्यांनी सांगायला सुरुवात केली,” ते आपल्या डोक्यावर अनुराधा नक्षत्र दिसतं आहे ना, ते सूर्यास्ताच्या वेळी उगवलं, आता मध्यानरात्रीला डोक्यावर आलं आणि पहाटे सूर्योदय होण्यापूर्वी अस्ताला जाईल. त्याच्यावरून मला वेळ कळली.”\n“म्हणजे या चांदण्या रात्रभर एका जागी नसतात कां\n“अरे हा हाताचा पंजा आपण झोपायला आलो तेंव्हा खाली दिसत होता. आता बघ किती वर आला आहे.” हस्त नक्षत्राकडे बोट दाखवीत दुस-याने उत्तर दिले.\n“ही अनुराधा अशी रोज रात्री बारा वाजता आभाळाच्या डोक्यावर चढून बसते कां” आणखी कोणी आपले डोके लढवीत विचारले.\nमाझ्या वडिलांनी सांगितले, “नाही. तिला नेहमीच घाई असते म्हणून ती रोज चार चार मिनिटे लवकर येते. एक दोन दिवसातला हा फरक आपल्याला जाणवणार नाही, पण ती आठवड्यानंतर पाहिलंस तर ती अर्धा तास आधी माथ्यावर आलेली दिसेल, महिन्याभराने दोन तास आधी आणि तीन महिन्यांनी ती उगवतांनाच आकाशाच्या माथ्यावर चमकू लागेल. बाकीचे सारे तारेसुद्धा असेच करतील.”\n“म्हणजे हे तारे पण घड्याळ पाहून आकाशात चालतात की काय” कोणी शंका काढली.\n“अरे आपली घड्याळं कधी पुढे जातील, कधी मागे पडतील, किल्ली संपल्यावर ती बंदसुद्धा पडतील, पण हे एकूण एक सगळे तारे युगानुयुगे अगदी वक्तशीरपणे आपल्या ठरलेल्या वेळा पाळतात आणि एकाच संथ गतीने चालत आले आहेत. त्यात कधी कुणी खाडा केला नाही, दांडी मारली नाही, आळस केला नाही की आगाऊपणा करून पुढे जायचा प्रयत्न केला नाही.”\n“त्यात हे जे मंगळ, गुरु वगैरे ग्रह आहेत तेसुद्धा असेच वेळापत्रक पाळतात का\n“ते सुद्धा रोज आपल्या आजूबाजूच्या तारकांबरोबर चार मिनिटे आधी आकाशात येतात, पण त्यांची गति किंचित धीमी असते. त्यामुळे ते अगदी हळूहळू मागे पडत जातात. त्यामळेच ते एका राशीतून पुढच्या राशीत जा��� असतात. पण चंद्र मात्र जरा वेगाने चालतो. तो पठ्ठा रोज नक्षत्र बदलतो. आता खूप रात्र झाली आहे. सगळेजण झोपा.” असे सांगून त्यांनी चर्चेचा समारोप केला.\nदुसरे दिवशी पंचांगात चंद्राचे नक्षत्र कसे पहायचे इतर ग्रहांची स्थाने कशी पहायची वगैरे गोष्टी आम्ही त्यांच्याकडून शिकून घेतल्या. त्यानंतर रात्रीच्या वेळी आकाशातल्या तारकांचे निरीक्षण करायचा नादच मला लागला. जसजशी त्यांची अधिकाधिक ओळख होत गेली तसतशी मनातली भीती पार निघून गेली. त्यामुळे पुढे आयुष्यभरात मला कधीही कोठल्या ग्रहाची भीती वाटली नाही.”\nपुढील भाग : उत्तरार्ध : आजीचे घड्याळ (कालगणना) भाग ७ ते १२\nFiled under: आजीचे घड्याळ (कालगणना) |\n« शुभारंभ आजीचे घड्याळ (कालगणना) उत्तरार्ध – भाग ७ ते १२ »\nआजीचे घड्याळ (कालगणना) उत्तरार्ध – भाग ७ ते १२ | निवडक आनंदघन, on सप्टेंबर 24, 2020 at 6:32 pm said:\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nगुणवत्ता, दर्जा, स्तर, प्रत …… आणि क्वालिटी\nयंत्रे तयार करणारी यंत्रे नोव्हेंबर 11, 2021\nशाश्वत ऊर्जा ऑक्टोबर 20, 2021\nवातावरणामधील हवेचा दाब ऑक्टोबर 7, 2021\nतेथे कर माझे जुळती – भाग १९ – माझ्या आत्या सप्टेंबर 27, 2021\nओझोन आणि हीलियम सप्टेंबर 16, 2021\nप्लॅस्टिक – ब्रह्मराक्षस की बागुलबोवा \nगॅलीलिओ आणि विज्ञान (सायन्स) ऑगस्ट 10, 2021\nकोपरनिकसचे संशोधन – सूर्यमालिका जुलै 29, 2021\nजुगाड पुराण जुलै 22, 2021\nएक धामधुमीचा दिवस (११ जुलै २००६) जुलै 11, 2021\nप्राचीन काळातील भारताची विज्ञानामधील प्रगति जून 29, 2021\nपरतलो मातृभूमीला मे 31, 2021\nइंद्र देवा रे देवा …. मे 25, 2021\nभगवान श्रीपरशुराम मे 14, 2021\nशून्याचा शोध मे 10, 2021\nपुण्याचा स्वाइनफ्ल्यू २००९ एप्रिल 14, 2021\nसिंहगड आणि मी एप्रिल 8, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mahitilake.com/2021/09/ajwain-in-marathi.html", "date_download": "2021-12-05T07:37:57Z", "digest": "sha1:CSDL5NE6SIFRT522WLYUO2JCXQUTG3WI", "length": 21899, "nlines": 140, "source_domain": "mahitilake.com", "title": "ओवा खाण्याचे फायदे|Ajwain in Marathi - माहितीलेक", "raw_content": "\nअजवाईन ला इतर भाषेत काय म्हणतात\n१) ऍसिडिटी करीता फायदेशीर\n२) अस्थमा मध्ये फायदे\n३) सर्दी, ताप आणि व्हायरल इन्फेक्शन पासून बचाव\n४) गाठ आणि गूढगे दुःखी पासून आराम\n५) कोलेस्ट्रोल कमी करण्याकरिता फायदेशीर\n६) वजन कमी करण्यासाठी फायदेशीर\n७) ब्लड प्रेशर संतुलित ठेवण्यात उपयुक्त\n८) त्वचा निरोगी ठेवण्याकरिता फा��देशीर\n९) केसांच्या काळजीसाठी उपयुक्त\nओव्या बद्दल नेहमी विचारले जाणारे प्रश्न (FAQ’s)\nअजवाईन ही एक अशी गोष्ट आहे, जी आपल्या खाण्याचा स्वाद तर वाढवतेच सोबतच याचे आरोग्यासाठी सुद्धा भरपूर फायदे आहेत. याच कारणामुळे आपल्या देशात खाण्यात अजवाईन चा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो.\nआणि याच कारणामुळे आम्ही तुम्हाला त्याचे आरोग्यासाठी असेलेले फायदे सांगणार आहोत, सोबतच जास्त अजवाईन खाल्ल्यास त्याचे कोणते दुष्परिणाम होतात. हो आजवाईन खाण्याचे फायदे आहेत परंतु हा कोणत्याही रोगावर पक्का उपाय नाही. अजवाईन तुम्ही दररोज वापरता पण अजवाईन म्हणजे नक्की काय अजवाईन ला मराठी मध्ये ओवा असे म्हणतात.\nआता आर्टिकल मध्ये पुढे अजवाईन ला आपण ओवा म्हणून संबोधणार आहोत; तर गोधळून जाऊ नका.. Ajwain म्हणजेच ओवा. तर अजवाईन (ओवा) तुमच्या शारीरिक समस्या दूर करतो व त्यांना दुरुस्त पण करतो आणि याला औषध समजू नये. चला पुढे बघूया अजवाईन चे आरोग्यासाठी कोणते फायदे आहेत.\nओव्याचे शास्त्रीय नाव ट्रॅकिस्पर्मम कॉप्टिकम (Trachyspermum copticum) हे आहे. ओवा हा एक प्रकारचा मसाला आहे. ज्याचे झाड हे हिरव्या रंगाचे असते आणि ओवा हे हिरव्या रंगाचे अंडाकार आकाराचे झाडाला असतात. हे झाड जिर आणि सोपं यांच्या परिवारातील झाड आहे. ओव्याचा स्वाद थोडा कडू आणि तिखट असतो.\nओवा (अजवाईन) वनस्पतीची उत्पत्ती पर्शिया (इराण) इथे झाली असे म्हणतात. तेथून ते भारतात पसरले आणि आता मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिकेतही त्याची लागवड झाली आहे.\nओव्याची इतर नावे म्हणजे अजोवन, अजोवन कॅरवे, अजवाईन बियाणे, अजवाईन, ओवा, यवन यासारखी खूप प्रकारची नावे याला आहेत.\nअजवाईन ला इतर भाषेत काय म्हणतात\n1) मराठी – ओवा\n3) हिंदी – अजवाईन (Ajwain)\n4) संस्कृत – यामिनी, याकिमी\n5) तेलुगू – वमू\n6) गुजराती – अजमो, यवन\nअजवाईन मध्ये खुप सारे औषधी गुणधर्म मिळतात. जे आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त आहेत. ओवा सर्दी, खोकला, ऍसिडिटी, उच्च रक्तदाब या सारख्या रोगांना पासून आपल्या दूर ठेवतो.\n१) ऍसिडिटी करीता फायदेशीर\nऍसिडिटी ची समस्या आता सामान्य झाली आहे. ऍसिडिटी ही कुणालाही होऊ शकते. अशावेळी तुम्हाला ऍसिडिटी साठी अजवाईन कामात येते. एका वैज्ञानिक शोधा नुसार ओवा मध्ये एंटीस्पास्मोडिक आणि कार्मिनेटिव गन असतात. जे ऍसिडिटी ची समस्या दूर करण्यात मदत करतात. त्याच सोबत यामध्ये आणखी ए�� घटक असतो.\nथाइमोल नावाचा, जो गैस्ट्रोइंटेस्टाइनल सारख्या रोगांन पासून आपल्याला दूर ठेवतो. ओवा आपली पचनशक्ती मजबूत करण्यास मदत करतो. ज्यामुळे आपले पोट चांगले राहते व त्यामुळे आपले आरोग्य.\n२) अस्थमा मध्ये फायदे\nअस्थमा म्हणजे श्वसनाचा आजार. अस्थमा वर सुद्धा ओवा गुणकारी आहे. काही शोधान मध्ये असे आढळून आले, की ओवा मध्ये एंटीअस्थमा गुणधर्म आहेत. त्यामुळे याचा सकारात्मक प्रभाव श्वसन प्रणाली वर होतो. ज्यामुळे अस्थमा मध्ये आराम मिळतो.\n३) सर्दी, ताप आणि व्हायरल इन्फेक्शन पासून बचाव\nकाही वैज्ञानिक रिसर्च मध्ये असे लक्षात आले की ओवा मध्ये 50% थाइमोल नावाचा घटक असतो. जो मुख्यता एंटीबैक्टीरियल म्हणून ओळखला जातो.\nत्याच सोबत हा घटक आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सुद्धा खूप उपयुक्त ठरतो. ज्यामुळे आपल्याला होणारे छोटे मोठे सर्दी, ताप व व्हायरल इन्फेक्शन पासून वाचवतो.\n४) गाठ आणि गूढगे दुःखी पासून आराम\nअजवाईन हे आपल्याला अर्थराइटिस (गाठी) आणि गूढगे दुःखी पासून आराम देऊ शकतो. एका रिसर्च मध्ये असे आढळून आले आहे कि, अर्थराइटिस च्या समस्ये पासून बचाव करण्यासाठी अजवाईन मध्ये असलेला एंटी-इंफ्लेमेटरी हा घटक प्रभावी ठरतो.\n५) कोलेस्ट्रोल कमी करण्याकरिता फायदेशीर\nशरिरातील वाढत्या कोलेस्ट्रॉल ला कमी करण्यासाठी ओव्याचा वापर केला जाऊ शकतो. ओव्याच्या बियांन मध्ये एंटीहाइपरलिपिडेमिक घटक मिळतो. जो शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करू शकतो.\n६) वजन कमी करण्यासाठी फायदेशीर\nआपल्या कडे ओव्याला भाजून खाल्या जाते. याचा फायदा हा वजन कमी करण्यासाठी सुद्धा होऊ शकतो. एका शोधा नुसार वजन कमी करण्यासाठी ओवा हे फायदेशीर आहे. काही शोध मध्ये असे लक्षात आले की यामध्ये फायबर चे प्रमाण आहे. जे पचनशक्ती ला तंदुरुस्त करण्यास मदत करते आणि अन्न पचवण्यास मदत करते. यामध्ये असलेल्या फायबर मुळे आपली भूक जास्त वेळ शांत राहते.\nज्यामुळे आपण वजनाला नियंत्रित ठेऊ शकतो. यामुळे असे म्हणतात की ओवा हे वजन कमी करण्यास उपयुक्त आहे.\n७) ब्लड प्रेशर संतुलित ठेवण्यात उपयुक्त\nरक्तदाब वाढल्या वर त्याचे खूप घातक परिणाम होऊ शकतात. चांगल्या आरोग्यासाठी आपला रक्तदाब संतुलित राहणे खूप महत्त्वाचे आहे. याकरिता ओवा खाणे एक चांगला उपाय असू शकतो.\nयामध्ये थाइमोल नावाचा घटक मोठ्या प्रमा���ात मिळतो. जो रक्तदाब संतुलित ठेवण्यात मदत करतो. ओवा हे कैल्शियम चैनल ब्लॉकिंग, हृदयाचा वेग आणि रक्तदाब करीता खूप महत्वाचा आहे.\n८) त्वचा निरोगी ठेवण्याकरिता फायदेशीर\nअजवाईन मध्ये थाइमोल नावाचा घटक मिळतो. जो त्वचा संक्रमना पासून आपला बचाव करतो. सोबतच याचे एंटीवायरल, एंटीइंफ्लेमेटरी, एंटीफंगल आणि एंटी बैक्टीरियल गुणधर्म जे त्वचे मधील फंगस, बैक्टीरिया आणि त्वचे वरील सुजन दूर करतो.\n९) केसांच्या काळजीसाठी उपयुक्त\nआपल्या केसांना पाहिजे, ते पोषण न मिळाल्याने आपल्याला केसांच्या समस्या जाणवतात. आपण केसांना पाहिजे ते पोषक तत्व देण्यासाठी ओव्याच्या तेलाचा वापर करू शकता. हे तेल आपल्या केसांना तुटण्या व गळण्यापासून रोखते. तेल वापरण्याआधी डॉक्टरांचा सल्ला आवश्यक घ्यावा.\nमूल्य प्रति 100 G\nकार्बोहाइड्रेट 47. 62 g\nओवा खाण्याचे खूप फायदे आहेत. हे तर आपण बघितलेच आहे. परंतु जास्त प्रमाणात ओवा खाल्ल्याने याचे दुष्परिणाम पण होऊ शकतात.\nओवा मध्ये फायबर हे खूप मोठ्या प्रमाणात आढळून येते. यामुळे पोटाच्या काही समस्या आपल्याला जाणवू शकतात. जर आपण ओवा जास्त प्रमाणात खात असल्यास आपल्याला ऍसिडिटी चा त्रास होऊ शकतो.\nया लहान दिसणाऱ्या ओव्याचे खूप मोठे फायदे तुमच्या लक्षात आले असतीलच. ओवा हा फक्त खाण्यातच उपयुक्त नाही, तर याचे आरोग्यासाठी सुद्धा फायदे आहेत.\nयाचे फायदे मात्र तुम्हाला तेव्हाच मिळतील, जेव्हा तुम्ही याचे योग्य प्रमाणात सेवन केले तर. गंभीर स्वरूपाच्या रोगांन मध्ये याचा वापर हा डॉक्टर सल्ला घेऊन करावा.\nओव्या बद्दल नेहमी विचारले जाणारे प्रश्न (FAQ’s)\nQ.1) ओवा हे पोटावरची चर्बी कमी करतो का\nAns :- हो, ओव्यामुळे पोटावरील चरबी कमी करण्यास मदत मिळते. कारण ओव्यामध्ये फायबर खूप मोठया प्रमाणात आहे. जे तुम्हाला वजन कमी करण्यात मदत करते.\nQ.2) रोज ओवा खाणे चांगले आहे का\nAns :- हो, तुम्ही जर याला योग्य प्रमाणात खात असाल, तर तुम्ही रोज हे खाऊ शकता. ओवा रोज तुम्ही 100 mg खाऊ शकता. ओवा दिवसभरात 3 ते 4 वेळ खावे.\nQ.3) ओवा रात्री पाण्यात टाकून पिऊ शकतो का\nAns :- रात्री ओव्याचे पाणी पिण्या संबंधित अजून काही माहिती उपलब्ध नाही. परंतु तुम्ही ओव्याचे पाणी सकाळी उपाशी पोटी घेऊ शकता. रात्री याचे पाणी पिण्यासाठी तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टर चा सल्ला घेऊ शकता.\nQ.4) ओव्याला कैरम सीड (carom seeds) म्हंटले जाते क��\nAns :- हो, ओव्याला कैरम सीड म्हटले जाते. जेव्हा याला पाण्यात टाकून उकडले जाते. त्यानंतर याला कैरम सीड वॉटर असे म्हटले जाते.\nQ.5) अद्रक आणि ओवा सोबत खाऊ शकतो का\nAns :- हो, तुम्ही अद्रक आणि ओवा पाण्यात उकडून ते पाणी पिऊ शकता.\nQ.6) सकाडी उपाशी पोटी ओवा खाल्ले तर फायदे होतात\nAns :- हो, तुम्ही जर नियमित सकाळी उपाशी पोटी ओवा खाल्ले तर, तुमची पचनक्रिया चांगली राहते व अन्न लवकर पचण्यास मदत होते.\nQ.7) आपण सोफ आणि ओवा सोबत खाऊ शकतो\nAns :- हो, काही लोक ओवा आणि सोफ ला पाण्यात उकडून चहा सारख पितात. त्यामुळे आपण हे दोन्ही सोबत खाऊ शकतो.\nओवा खाण्याचे फायदे (Ajwain in Marathi) हि पोस्ट तुम्हाला कशी वाटली. आम्हाला कंमेंट करून नक्की कळवा. अश्याच छान छान माहितीसाठी माहिती लेक ला अवश्य भेट देत राहा..\n📢 महत्वाची सूचना – हे आर्टिकल तुम्हाला ओवा खाण्याचे फायदे बद्दल माहिती देणे असल्याकारणाने ओवा चा वापर आरोग्यासाठी घेण्याकरिता आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचा आहे. इंटरनेट वर अश्या प्रकारचे बरेच आर्टिकल तुम्हाला वाचायला मिळतील, परंतु कुठल्याही आर्टिकल पेक्ष्या डॉक्टरांचा सल्ला हा खूप महत्वाचा असतो. माहिती लेक टीम सुद्धा तुम्हाला डॉक्टरांचाच अभिप्राय घ्यावा असे सुचवेल. धन्यवाद… 😊\n🔴 माहिती लेक (MahitiLake) वरील आर्टिकल कॉपी-पेस्ट करून स्वतःच्या वेबसाईटवर टाकण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कॉपीराईट (DMCA) कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.\nमाहितीलेक हे आरोग्य, व्यवसाय, अर्थशास्त्र, इतिहास, सामान्य ज्ञान, निसर्ग, प्राणिजगत, विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधी माहिती पुरवणारे सर्वात मोठे व्यासपीठ आहे.\nतुम्हाला मोफत माहिती Whatsapp वर हवी असल्यास Open या बटण वर क्लिक करा..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8/", "date_download": "2021-12-05T08:56:30Z", "digest": "sha1:MJINPHMKXUQRIZEHNCS6OJQPMNPRSV43", "length": 8150, "nlines": 145, "source_domain": "policenama.com", "title": "इंद्रनील सेन Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune Crime | पुणे-सोलापूर रोडवर प्रवाशांनी कॅबचालकाला धमकावून गाडी नेली चोरुन; चाकूचा…\nOmicron Covid Variant | पुण्यात परदेशातून आलेल्या व्यक्तीचा NIV कडून रिपोर्ट आला,…\n 45 वर्षाच्या महिलेवर जीव जडला म्हणून केलं तिच्या पोरीशी…\nकोलकातामध्ये मंत्र्यांच्या निवासस्थानाजवळ फेकला बॉम्ब, 6 लोकांना अटक\nकोलकाता : पोलीसनामा ऑनलाइन - पश्चिम बंगालच्या एका मंत्र्यांच्या कोलकाता येथील निवासस्थानावर मोटर सायकलवरून आलेल्या काही गुन्हेगारांनी गावठी बॉम्ब फेकल्याचे प्रकरण समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणात सहा लोकांना अटक केली आहे.…\nNia Sharma | TV पासून दूर आहे निया शर्मा, म्हणाली –…\nAnushka Sen | अनुष्का सेनची मालदीवमध्ये मस्ती \n अनुपमाच्या सुनेचा बोल्ड फोटो पाहून लोक झाले…\nPriyanka Nick Anniversary | निक जोनस आणि प्रियंका चोपराने…\nShakti Mohan | शक्ती मोहननं केली चक्क जंगलातील नदीत…\nOnline Games आता झाले ‘जुगार’ आणि…\nOmicron Covid Variant | ओमायक्रॉनमुळे चिंता वाढली; दक्षिण…\nPimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या…\nIndian Railways | रेल्वे प्रवासात ज्येष्ठ नागरिकांना…\nPune Crime | पुणे-सोलापूर रोडवर प्रवाशांनी कॅबचालकाला…\nOmicron Covid Variant | पुण्यात परदेशातून आलेल्या व्यक्तीचा…\n 45 वर्षाच्या महिलेवर जीव जडला…\nInvestment Tips | करोडपती बनण्याचे अचूक 4 मंत्र,…\nIncome Tax Return File | 31 डिसेंबरपूर्वी उरकून घ्या…\nPune Crime | पुण्याच्या आंबेगावातील खून प्रकरणातील…\nACP Narayan Shiragavkar | सहाय्यक पोलिस आयुक्त नारायण…\nACP Gajanan Tompe | पुण्यातील कोथरूड विभागाचे सहाय्यक पोलिस…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nPune Crime | पुणे-सोलापूर रोडवर प्रवाशांनी कॅबचालकाला धमकावून गाडी नेली चोरुन;…\nKVP | ‘ही’ योजना शेतकर्‍यांसाठी अतिशय खास, यामध्ये थेट…\nMultibagger Stock | ‘या’ 5 शेयरने गुंतवणुकदारांना बनवले…\nIND Vs NZ | टेस्ट सिरीजमध्ये तब्बल 133 वर्षानंतर इतिहासाची…\nAb De Villiers | विराट आणि ABD पुन्हा येणार ‘एकत्र’ \nMPSC Exam 2022 | एमपीएससीकडून परीक्षांच्या तारखा जाहीर; जाणून घ्या वेळापत्रक\nSBI ATM New Rule | एसबीआयच्या कोट्यावधी ग्राहकांसाठी महत्वाची माहिती ATM मधून पैसे काढण्यासाठी लागणार OTP\nNagpur Crime | लग्नापूर्वीचे प्रेम 14 वर्षांनी उफाळून आले; प्रेयसीला ब्लॅकमेल करीत लैंगिक अत्याचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.maxmaharashtra.com/bs-politics/deputy-cm-ajit-pawar-moots-construction-of-flyovers-on-mumbai-bengaluru-highway-964188", "date_download": "2021-12-05T08:00:24Z", "digest": "sha1:UJDAK6UKMWSXALPI5PI4ITQ7CEVBYE6J", "length": 8087, "nlines": 78, "source_domain": "www.maxmaharashtra.com", "title": "उपमुख्यमंत्री अजित पवारांचा को���्हापूर दौरा, कोल्हापूर पूरासंबंधी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार", "raw_content": "\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nHome > Politics > उपमुख्यमंत्री अजित पवारांचा कोल्हापूर दौरा, कोल्हापूर पूरासंबंधी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार\nउपमुख्यमंत्री अजित पवारांचा कोल्हापूर दौरा, कोल्हापूर पूरासंबंधी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार\nराज्यातील महापुरासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवारांना कोल्हापूर दौरा केला होता या पूरासंबंधी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन माहिती त्यांना सविस्तर माहिती देणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे.\nमहाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे तब्बल ९ जिल्ह्यांत पूर परिस्थिती निर्माण झाली. सध्या बऱ्याच ठिकाणी पूराचं पाणी ओसरलं आहे. सत्ताधाऱ्यांकडून या पुरग्रस्त भागाचे पाहणी दौरे सुरू आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी कोल्हापूरमधील पूरग्रस्त भागाचा दौरा केला. तेथील पाहणी करून त्यांनी पूरग्रस्त ग्रामस्थांशी संवाद साधला. यानंतर त्यांनी या दौऱ्यासंबंधी पत्रकार परिषद घेतली.\nअतिवृष्टीमुळे कोल्हापूरमधील शिरोळ तालुक्यात पूर आला होता. येथील पद्माराजे विद्यालय येथील पूरग्रस्त निवारा केंद्रात आश्रयाला असणाऱ्या गावकऱ्यांची भेट घेतली; त्यांची विचारपूस केली. तसेच जनता हायस्कूल परिसर व अर्जुनवाड रोड परिसरातील पूर परिस्थितीची पाहणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली व पूरग्रस्त ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत जलसंपदा मंत्री जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील हे उपस्थित होते.\nयानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दौऱ्यासंबंधी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी महत्वाचे मुद्दे मांडले. त्यांनी नुकसानीचा आढावा घेऊन मदत देणार असल्याची घोषणा केली. पुराचे संकट ओढवलेल्या नागरिकांना उभं करण्याचं काम राज्य शासन करेल अशी ग्वाही त्यांनी दिल���. शिवाय पाणी ओसरेल तसे पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावेत, अशा सूचनादेखील त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या. वाहतुक सुरू करण्यासाठी तात्पुरती उपाययोजना करून रस्ते सुरू केले जातील. तसेच पावसाळा संपला की बॉक्स अथवा स्लॅब प्रकारचे पुल बांधले जातील असं त्यांनी सांगितलं आहे. मुख्यमंत्र्यांना भेटून पूरपरीस्थितीची माहिती देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. भविष्यात पुरस्थिती ओढवू नये म्हणून समिती नेमणार असल्याची माहिती त्यांनी दिली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मदत मंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग दुरूस्तीसाठी घेणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.newsdanka.com/crime/one-more-witness-claims-sameer-wankhede-asked-him-to-sign-on-blank-papers/36067/", "date_download": "2021-12-05T07:09:13Z", "digest": "sha1:V2X2RHTH5EY4KX4PVAO6KGKHD5OYGOBH", "length": 10221, "nlines": 134, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "One More Witness Claims Sameer Wankhede Asked Him To Sign On Blank Papers", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरक्राईमनामाक्रूझ ड्रग्स प्रकरणातला आणखी एक पंच फुटला\nक्रूझ ड्रग्स प्रकरणातला आणखी एक पंच फुटला\nवानखेडे ड्रग्जवाल्यांवर कारवाई केलीत, आता भोगा…\nश्रीरामपूरमध्ये संतापाची लाट; लव्ह जिहादचे जाळे टाकून अल्पवयीन मुलीला पळवले\nधर्मांतरण करणारा अतिफ उर्फ कुणाल चौधरी उत्तर प्रदेश एटीएसला सापडला नाशिकमध्ये\nपंच प्रभाकर साईल याने केलेल्या लाचखोरीच्या आरोपानंतर आता खारघरमधील एका जुन्या प्रकरणातील अजून एक पंच समोर आला आहे. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यासमोरील आव्हाने वाढणार आहेत. शेखर कांबळे याने एनसीबीविरोधात गंभीर आरोप केले आहेत. कोऱ्या कागदावर सह्या घेण्यात आल्याचे त्याने सांगितले आहे.\n‘खारघरमधील ८०/२०२१ या नायजेरियन ड्रग्स पेडलर प्रकरणात मला पंच करण्यात आले होते. त्यावेळी १० कोऱ्या कागदावर माझ्या सह्या घेतल्या होत्या. ती कारवाई बोगस होती, असा आरोप पंच शेखर कांबळे याने केला आहे. त्यावेळी मला पंचनामा वाचायला दिला नाही. जी कारवाई केली गेली ती बोगस होती. त्यात काही सापडलं नव्हते. मात्र, ६० ग्रॅम एमडी सापडल्याचे दाखवण्यात आले होते, असे कांबळे याने सांगितले.\nदादर टीटी उड्डाणपुलाजवळ ‘तेजस्विनी’ धडकली डंपरला\nपंतप्रधान मोदींच्या कार्यकर्तृत्वाला सलाम करण्यासाठी “कर्मयोगी नमो\nमाझा पक्ष भाजपाशी युती करणार\nहिमवर्षावात बालमित्रांनी गमावले प्राण\n‘काल टीव्हीवर मी खारघर नायजेरियन प्रकरणाची बातमी बघितली. त्यामुळे मला भीती वाटली. अनिल माने, आशिष रंजन आणि एनसीबी अधिकाऱ्यांचा मला फोन आला. ते या प्रकरणाचा तपास करत आहेत. काल रात्री उशिरा एनसीबी अधिकारी अनिल माने यांनी मला फोन केला व कोणाकडेही याबद्दल वाच्यता करु नको’, असे सांगितले. समीर वानखेडेंनी आपल्याला कोऱ्या कागदावर स्वाक्षरी करायला सांगितली होती, असा दावा शेखर कांबळे याने केला आहे. काहीही होणार नाही, असे वानखेडेंनी आपल्याला आश्वासन दिले होते, असेही त्याने सांगितले.\n‘मला आता भीती वाटतेय. कोर्टात केस जाईल तेव्हा न्यायाधीश जे विचारतील तेव्हा मी काय उत्तर देणार कारण मी पंचनामा वाचलेला नाही. मी पुढील सगळ्या चौकशीसाठी तयार आहे, असेही शेखर कांबळे याने सांगितले.\nपूर्वीचा लेखपंतप्रधान मोदींच्या कार्यकर्तृत्वाला सलाम करण्यासाठी “कर्मयोगी नमो\nआणि मागील लेख‘जलयुक्त शिवार योजनेचा अहवाल म्हणजे सरकारनेच सरकारच्या टीकेला दिलेले उत्तर आहे’\nदहशतवादी समजून गोळीबार, ११ मजूर ठार\nभारतीय लष्करी अधिकारी पाकिस्तानी हॅकर्सचे लक्ष्य\nराज्यात सापडला ओमिक्रोनचा पहिला रुग्ण\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nदहशतवादी समजून गोळीबार, ११ मजूर ठार\nभारतीय लष्करी अधिकारी पाकिस्तानी हॅकर्सचे लक्ष्य\nराज्यात सापडला ओमिक्रोनचा पहिला रुग्ण\nराममंदिर आंदोलनामुळे देशाचे भाग्य बदलले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.thosprahar.com/%F0%9F%94%B4-navratri-special-gang-rape-of-two-minor-girls-irresponsible-behavior-of-the-administration-injured-girls-admitted-to-hospital-in-rickshaw-due-to-non-availability-of-ambulance/", "date_download": "2021-12-05T09:07:46Z", "digest": "sha1:455ZLJYEOVGSWJZQV5ECE3WJ7TH5RAIH", "length": 12329, "nlines": 93, "source_domain": "www.thosprahar.com", "title": "? Crime Diary.. नवरात्री स्पेशल..अल्पवयीन दोन मुलींवर सामूहिक बलात्कार...प्रशासनाची बेजबाबदार वागणूक...रुग्णवाहिका न मिळाल्याने जखमी मुली रिक्षातून दवाखान्यात दाखल... - ThosPrahar News | Thos Nirbhid Marathi Batmya", "raw_content": "\nकडेकोट बंदोब���्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nवस्त्रहरणाच्या सीन शूटिंग नंतर ढसाढसा रडली द्रौपदी..पहा काय होत कारण..\nघाबरू नका हे आहेत उपाय आणि उपचार..\nअमळनेर: दामिनी पथकाचे मुंदडा विद्यालयात समुपदेशन..सर्व शाळांना देणार भेट..\nअमळनेर: एकतास येथे पिक नियोजनाची जलमिञांची गावसभा संपन्न..\nअमळनेर: सोनू भटू चौधरी यांची जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी व अंमळनेर तालुकाध्यक्ष छोटू रमेश चौधरी यांची निवड..\n Crime Diary.. नवरात्री स्पेशल..अल्पवयीन दोन मुलींवर सामूहिक बलात्कार…प्रशासनाची बेजबाबदार वागणूक…रुग्णवाहिका न मिळाल्याने जखमी मुली रिक्षातून दवाखान्यात दाखल…\n Crime Diary.. नवरात्री स्पेशल..अल्पवयीन दोन मुलींवर सामूहिक बलात्कार…प्रशासनाची बेजबाबदार वागणूक…रुग्णवाहिका न मिळाल्याने जखमी मुली रिक्षातून दवाखान्यात दाखल…\n Crime Diary..नवरात्री स्पेशल..अल्पवयीन दोन मुलींवर सामूहिक बलात्कार… दाखल.प्रशासनाची बेजबाबदार वागणूक…रुग्णवाहिका न मिळाल्याने जखमी मुली रिक्षातून दवाखान्यात दाखल\nराजस्थान प्रा जयश्री दाभाडे\nलोकांमध्ये आधीच संताप आहे, परंतु सामूहिक बलात्काराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. एकीकडे उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या रातोरात अंत्यसंस्कारामुळे देशाचे लक्ष वेधून घेतले गेले, तर राजस्थान पोलिसांनीही पीडित मुलींना चांगली वागणूक दिलेली नाही.राजस्थान येथे जालोरच्या भीनमाल ठाणे परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे.\nया ठिकाणी सहा तरूणांनी एका गावातील दोन अल्पवयीन बहिणींना निर्जन असलेल्या डोंगराळ परिसरात नेले आणि तिथे त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. सामूहिक बलात्कारानंतर आरोपींनी दोघींना जसवंतपुरा पोलीस ठाणे हद्दीतील राजपुरा येथील डोंगराळ परिसरात बेशुद्ध अवस्थेत सोडून पळ काढला.\nस्थानिकांना याबाबत माहिती मिळाताच त्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी दाख��� झालेल्या पोलिसांकडूनही या मुलींना योग्य वागणूक मिळाल नसल्याचे सांगितले जात आहे. जखमी झालेल्या आणि वेदनने विव्हळत असलेल्या त्या दोघींसाठी रुग्णवाहिका देखील उपलब्ध झाली नाही. अखेर त्यांना एका रिक्षातून रुग्णालयात दाखल करण्यात आले. या दोघींपैकी एकीची प्रकृती गंभीर असल्याचे माहिती मिळत आहे. अन्य फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक रवाना झाले आहे. आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.\nभीनमाल भागातील एका गावात तरुणांनी घरात झोपलेल्या दोन अल्पवयीन चुलत बहिणींचे अपहरण केले आणि त्यांच्यावर बलात्कार केला. नंतर मुली राजपुराच्या डोंगरावर फेकून देऊन आरोपी फरार झाले. रात्री थंडीमुळे दोन्ही मुलींची प्रकृती अधिकच खराब झाली, त्यांचे पालक रात्रीभर मुलींचा शोध घेत राहिले. पोलिसांनी सांगितले की, आरोपींविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी चारही आरोपींना शोधण्यासाठी चार पथके तयार केली आहेत. रविवारी सकाळी दोन्ही मुलींवर बलात्कार झाल्याची माहिती देण्यात आल्याबाबत पोलिसांनी सांगितले.\nठोसप्रहार न्यूज अँप डाउनलोड करा\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nअमळनेर : माईंड पार्लर मधील फलक, लोकांच्या चर्चेला उधाण…\nशशी थरूर यांचा 6 महिला खासदारांसोबत सेल्फी व्हायरल… कप्शनमुळे वादात..मागितली माफी…\nधक्कादायक: भाऊ झाला वैरी..अल्पवयीन बहिणीवरच केला भावांनी सतत बलात्कार..अल्पवयीन बहिणीवरच केला भावांनी सतत बलात्कार..गरोदर राहिल्यानंतर घटना उघडकीस..\nमहत्वाचे..पुरुषांच्या दाढी मुळे महिलांना जावे लागत आहे “या”आजाराला सामोरे..\nअमळनेर:अजून दोन तरुणी नेल्या पळऊन..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A8", "date_download": "2021-12-05T07:45:53Z", "digest": "sha1:IFUOO7MAU7T7YOVRYFDZM7AV3EQSDYTM", "length": 30044, "nlines": 199, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "डोरेमोन - विकिपीडिया", "raw_content": "\nडोरेमॉन (जपानी: ドラえもん, जपानी उच्चारण - दोराएमोन) मंगा मालिका प्रथम डिसेंबर 1969 साली सहा वेगवेगळ्या मासिकांमधून प्रसिद्ध झाली. मूळ मालिकेत एकूण 1,345 कथा तयार करण्यात आल्या, ज्या शोगाकन यांनी प्रकाशित केल्या आहेत. जपानमधील टोयामा येथील ताकाओक मध्यवर्ती ग्रंथालयात हे ग्रंथ जमा केले जातात जेथे फुजिको फुजियोचा जन्म झाला. टर्नर ब्रॉडकास्टिंग सिस्टमने 1 9 80 च्या दशकाच्या पूर्वार्धात युनायटेड स्टेट्समधील इंग्रजी भाषेच्या रीलिझसाठी डोराम्बोन ॲनामची मालिका खरेदी केली, [1] परंतु कोणत्याही एपिसोडचे प्रसारण करण्यापूर्वी त्यास स्पष्टीकरण रद्द केले. जुलै 2013 मध्ये व्हॉयेजर जपानमध्ये घोषित करण्यात आले की इंग्रजी भाषेत मांगा ऍमॅझोन किंडल ई-बुक सेवेद्वारे डिजिटली दिली जाईल. हे जगातील सर्वोत्कृष्ट विकणारा मंगा आहे, ज्याने 2015 पर्यंत 100 दशलक्ष प्रती विकले आहेत. 1 9 85 साली जपान कार्टूनिस्ट असोसिएशन उत्कृष्टतेचे पुरस्कार, 1982 मध्ये मुलांसाठीच्या मंगासाठी पहिले शोगाकुकन मंगा पुरस्कार, आणि 1 99 7 मध्ये पहिले ओसामू तेजुका कल्चर अवॉर्ड यांचा समावेश आहे. मार्च 2008 मध्ये, जापानच्या परराष्ट्र मंत्रालयाने डोमेमोनला राष्ट्राच्या पहिल्या \"एनीमे\" म्हणून नियुक्त केले. राजदूत. \" मंत्रालयाचे प्रवक्ते यांनी इतर देशांतील लोकांना जपानी ॲनिमीला समजून घेण्याचा आणि जपानी संस्कृतीत रस वाढवण्यास मदत करण्याचा एक नवीन प्रयत्न म्हणून नवीन निर्णय दिला. [2] परराष्ट्र मंत्रालयाच्या कृतीवरून असे सिद्ध झाले की डोरामन हे एक जपानी सांस्कृतिक प्रतीक मानले गेले आहे. भारतात, त्याच्या हिंदी, तेलगू आणि तामिळ भाषांतराचे प्रसारण केले गेले आहे, जिथे ॲनीची आवृत्ती सर्वात जास्त दर्जा असलेल्या 'मुलांचा शो आहे; 2013 आणि 2015 मध्ये निकेलोडियन किड्स चॉइस अवार्डमध्ये दोनदा सर्वोत्कृष्ट शो बेस्ट शो अवार्ड जिंकला. २००२ च्या टाईम एशियन मासिकाने एक�� विशेष वैशिष्टय सर्वेक्षण अहवालात \"एशियन हीरो\" म्हणून वर्णनाची प्रशंसा केली. संयुक्त राज्य अमेरिका मधील डिस्ने एक्सडीवर प्रसारित टीव्ही असाही द्वारा संपादित केलेला इंग्रजी डब 7 जुलै रोजी सुरु झाला. इपकोटमध्ये, डोमेमन खेळणी जपानच्या दुकानात आहेत. 17 ऑगस्ट 2015 रोजी, लुके इंटरनॅशनलने वितरीत केलेल्या एका इंग्रजी डब आवृत्तीने बुमेरांग यूके वर प्रसारणास सुरुवात केली. जपानमधील प्रवेशाच्या संख्येनुसार चित्रपट मालिका सर्वात मोठी आहे.इवलेसे डोरेमॉन (Doraemon) (ドラえもん)\n२२ व्या शतकातील डोराइमन नावाच्या मांजरीचा रोबोट, नोबिता नोबी या लहान मुलाला मदत करण्यासाठी पाठविला गेला आहे, जो गरीब ग्रेड मिळवितो आणि त्याच्या दोन वर्गमित्र, टेकशी गोडा (ज्याचे नाव \"ग्यान\" असे आहे) आणि सुनेओ होनकावा (जियानची साइडकीक) आहे. [१]\nडोराइमनला नोबिताची भविष्यकाळातील नातू सेवाशी नोबी यांनी नोबिताची काळजी घेण्यासाठी पाठवले आहे जेणेकरून त्याचे वंशज त्यांचे जीवन सुधारू शकतील. डोरेमॉनकडे चार-आयामी पाउच आहे ज्यामध्ये तो अनपेक्षित गॅझेट्स संचयित करतो जे त्याचे जीवन सुधारण्यास मदत करतात. त्याच्याकडे बरीच गॅझेट्स आहेत, जी त्याला फ्यूचर डिपार्टमेंटल स्टोअरकडून मिळतात, जसे बांबू-कॉपर, हेडगियरचा एक छोटा तुकडा ज्यामुळे त्याचे वापरकर्त्यांना उड्डाण करता येईल; कोठेही डोर, एक गुलाबी रंगाचा दरवाजा जो लोकांना टेकडी फिरवणा of्या व्यक्तीच्या विचारांनुसार प्रवास करण्यास परवानगी देतो; टाइम केर्चिफ, एक रुमाल जो एखादी वस्तू नवीन किंवा जुन्या किंवा तरुण किंवा वृद्ध व्यक्तीला वळवू शकतो; ट्रान्सलेटर टूल, एक क्यूबॉइड जेली जी लोकांना विश्वाच्या कोणत्याही भाषेत संभाषण करू शकते; डिझाइनर कॅमेरा, एक कॅमेरा जो ड्रेस तयार करतो; आणि बरेच काही.[२]\nनोबिताचा सर्वात जवळचा मित्र आणि प्रेमाची आवड म्हणजे शिझुका मीनामोटो, जी अखेरीस भविष्यात त्याची पत्नी बनते आणि त्याच्याबरोबर नोबिसुक नोबी (त्याचे नाव नोबिताचे वडील असेच नाव) आहे.[३][४] नोबिताला बर्‍याचदा जियान आणि सूनिओकडून धमकावले जाते, परंतु काही भागांमध्ये आणि विशेषत: चित्रपटांमध्ये ते मित्र असल्याचे दर्शविले जाते. बर्‍याच भागांमध्ये, एक विशिष्ट कथेत नोबिताची गरज असते ज्याच्या आधारे तो डोरेमन कडून गॅजेट घेतो ज्यामुळे तो सोडवण्याचा प्र��त्न करण्यापेक्षा अधिक त्रास होतो.[५][६]\nडिसेंबर १९69 मध्ये शोगाकुकानने प्रकाशित केलेल्या लहान मुलांच्या मासिक नियतकालिकांमध्ये डोरेमन मंगा दिसू लागले. मासिके नर्सरी स्कूल पासून चतुर्थ इयत्तेपर्यंतच्या मुलांना उद्देशून होती. १९७७ मध्ये कोरोकोरो कॉमिक डोरामनच्या फ्लॅगशिप मासिक म्हणून सुरू करण्यात आले.\nनिप्पॉन टेलिव्हिजनने १९७९ मध्ये अ‍ॅनिमेटेड मालिकेत थोड्या वेळा पहिल्या प्रयत्नांनंतर, डोराईमन १९७९ पर्यंत मंगाच्या रूपात , शिन-एनी अ‍ॅनिमेशन (ज्याची मालकी आता टीव्ही असाही आहे) डोरेमनचा एनिमेटेड दुसरा प्रयत्न केला. ही मालिका आश्चर्यकारकपणे लोकप्रिय झाली आणि २५ मार्च २००५ रोजी १७८७ भागांसह ते संपले. आशियात या मालिकेत डोरेमॉनवर आवाज उठविणा आवाज अभिनेत्रीनंतर आशियात कधीकधी या आवृत्तीला\nओयामा संस्करण म्हणून संबोधले जाते.\nफ्रँचायझीचा वर्धापन दिन साजरा करीत, तिसरे डोरेमन अ‍ॅनिमेटेड मालिका १५ एप्रिल २००५ रोजी टीव्ही असाहीवर नवीन व्हॉईस कलाकार आणि कर्मचारी आणि अद्ययावत वर्ण डिझाइनसह प्रसारित करण्यास सुरुवात केली. या आवृत्तीस कधीकधी आशियामध्ये मिझुटा संस्करण म्हणून संबोधले जाते, कारण या मालिकेत डोराइमनसाठी वसाबी मिझुता ही आवाज अभिनेत्री आहे.\n१२ मे २०१४ रोजी, टीव्ही असाही कॉर्पोरेशनने वॉल्ट डिस्ने कंपनीबरोबर २००५ च्या मालिका त्या वर्षाच्या उन्हाळ्यापासून अमेरिकेत डिस्ने एक्सडी टीव्ही चॅनेलवर आणण्यासाठी कराराची घोषणा केली. मूळ मांगाच्या अल््टजपानच्या इंग्रजी रूपांतरात वापरण्यात येणार्‍या नावातील बदलांचा वापर करण्याबरोबरच अमेरिकन प्रेक्षकांशी हा शो अधिक संबंधित बनविण्यासाठी इतर बदल आणि संपादने देखील केली गेली आहेत, जसे की चिन्हे सारख्या विशिष्ट वस्तूंवर जपानी मजकूर इंग्रजी मजकुरासह बदलला जात आहे.\nईएमईए क्षेत्रांमध्ये, मालिका एलयूके इंटरनेशनलद्वारे परवानाकृत आहे. या मालिकेचे प्रसारण १७ ऑगस्ट २०१५ रोजी युनायटेड किंगडम मध्ये बुमरॅंगवर प्रसारित झाले.\n१९८० मध्ये, तोहोने वार्षिक वैशिष्ट्य-लांबीच्या अ‍ॅनिमेटेड चित्रपटांच्या मालिकेची पहिली रीलिज केली, ज्यात दरवर्षी प्रकाशित केलेल्या लांबीच्या विशेष खंडांवर आधारित होते. अ‍ॅनिम आणि मंगा (काही निवडक खंडांतील कथांवर आधारित) विपरीत, ते अधिक क्रिया-स��हसी आहेत आणि डोरेमॉनची परिचित पात्रं घेऊन त्यांना विविध प्रकारच्या विचित्र आणि धोकादायक सेटिंग्जमध्ये ठेवत आहेत. नोबिता आणि त्याच्या मित्रांनी डायनासोरचे वय, आकाशगंगेच्या अगदी अंतरावर, समुद्राची खोली आणि जादूच्या जगास भेट दिली आहे. काही चित्रपट अटलांटिससारख्या आख्यायिका आणि जर्नी टू द वेस्ट अँड अरेबियन नाईट्स या साहित्यिक कामांवर आधारित आहेत. काही चित्रपटांमध्ये विशेषत: पर्यावरणीय विषयांवर आणि तंत्रज्ञानाच्या वापरावर गंभीर थीम असतात. एकंदरीत, चित्रपटांकडे त्यांच्या कथांमध्ये मंगा आणि imeनाईमपेक्षा काहीसे गडद टोन असते.\nप्लॅटफॉर्मर गेम्सपासून आरपीजी गेम्स पर्यंत इमरसन आर्केडिया 2001 सिस्टमपासून सुरू होणारे 63 जपानी-केवळ डोरेमॉन व्हिडिओ गेम आहेत.\nडोरेमन द म्युझिकलः नोबिता अँड अ‍ॅनिमल प्लॅनेट (舞台 版 ド ラ え も ん の 太 と ア ア ニ マ.. 惑星 プ ラ ネ ッ ッ ト ト。, बुटाईबान डोरामन: नोबिता ते अनिमारू पुरानेट्टो) हा २००८ साली प्रदर्शित झालेला संगीत चित्रपट आहे जो १९९० च्या सारखे नाव असलेले चिटपटा वर आधारित आहे.\n२०१५ पर्यंत मंगाच्या १०० दशलक्ष टँकोबॉन प्रती विकल्या गेल्या आहेत. १९८२ मध्ये डोराइमन यांना मुलांच्या मांगासाठी पहिला शोगाकुकन मंगा पुरस्कार देण्यात आला. १ 1997 1997 In मध्ये त्याला ओसामु तेझुका संस्कृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २०० 2008 मध्ये, जपानच्या परराष्ट्र मंत्रालयाने डोरेमनला प्रथम अ‍ॅनिम सांस्कृतिक राजदूत म्हणून नियुक्त केले.\n२२ एप्रिल २००२ रोजी टाईम मासिकामधील एशियन हिरोच्या विशेष अंकात डोरेमोनची २२ आशियाई नायकांपैकी निवड झाली. एकमेव आणिमेटेड पात्र निवडल्यामुळे डोरेमॉनचे वर्णन \"आशियामधील द कडलीसेट हिरो म्हणून केले गेले.\n२013 च्या चित्रपटासह डोराईमनः नोबिता नो हिमेत्सु डॅग्यू संग्रहालय, डोहोमनने टोहोची सर्वात किफायतशीर मालमत्ता म्हणून फिल्म फ्रँचायझीच्या एकूण तिकिट विक्रीच्या बाबतीत गोडझिलाला मागे टाकले आहे. 33 वर्षांच्या मालिकेने (१९८०-२०१3) एकत्रित १०० दशलक्ष तिकिटे वि. 50 वर्षांची गोडझिला मालिका (१९३३-२००४) विकली, ज्यांनी एकत्रित ९९ दशलक्ष तिकिटे विकली. तसेच जपानमधील प्रवेशाच्या संख्येने ही सर्वात मोठी मताधिकार बनली\n३ सप्टेंबर, २०११ रोजी कावासाकी येथे एक फुजिको एफ फुझिओ संग्रहालय उघडले गेले होते, ज्यात डोरेमॉन ह�� संग्रहालयाचा तारा आहे.\nसर्वात जुने, सतत चालू असलेले एक चिन्ह म्हणून, डोरामॉन या समकालीन पिढीतील एक ओळखण्यायोग्य पात्र आहे. या शोचा नायक नोबिता ही इतर पात्रांमधील विश्रांती आहे जी विशेषत: विशेष किंवा विलक्षण म्हणून दर्शविली गेली आहे आणि विशेषत: अमेरिकेत या चित्रपटाला त्याचे आवाहन आणि उलट कारणे म्हणून पाहिले गेले आहे. मेक्सिकन चित्रपट निर्माते गिलर्मो डेल तोरो डोरामॉनला \"आतापर्यंत निर्मित सर्वात मोठी मुलांची मालिका\" मानतात.\nईसपी गिटारने मुलांच्या उद्देशाने अनेक डोरेमॉन गिटार बनवले आहेत.\nटोयोटाच्या रीबोर्न जाहिरात मोहिमेचा भाग म्हणून 2011 च्या उत्तरार्धात, शोगाकुकन आणि टोयोटा यांनी लाईव-ॲक्शन जाहिरातींची मालिका तयार करण्यासाठी सैन्यात सामील झाले. जाहिरातींमध्ये सुमारे 20 वर्षांहून अधिक जुन्या वर्णांचे वर्णन केले आहे. हॉलीवूड अभिनेता जीन रेनो डोरिमॉनची भूमिका साकारत आहे.\nडोरामॉन जपानमधील लोकप्रिय संस्कृतीचा एक प्रचलित भाग बनला आहे. सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या क्षमतेसह वृत्तपत्रे नियमितपणे डोरेमन आणि त्याच्या खिशाचा संदर्भ घेतात. जिन तामा आणि ग्रेट टीचर ओनिझुकासारख्या अन्य मालिकांमध्ये या मालिकेचा वारंवार उल्लेख केला जातो.\nचॅरिटीच्या अपीलमध्ये डोरेमॉन दिसतात. टीव्ही असाहीने नैसर्गिक आपत्तींसाठी पैसे उभे करण्यासाठी डोरेमन फंड चॅरिटी फंड सुरू केले.\nडोरेमॉन, नोबिता आणि इतर पात्र देखील विविध शैक्षणिक मांगामध्ये दिसतात.\nटोकियोमध्ये २०२० ग्रीष्मकालीन ऑलिंपिकचा प्रचार करण्यासाठी डोरामॉन २०१६ उन्हाळी ऑलिंपिकच्या समापन समारंभामध्ये दिसला.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nCS1 इंग्रजी-भाषा स्रोत (en)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ ऑगस्ट २०२१ रोजी ०८:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली ���हमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/latest-kothrud-police-station-news/", "date_download": "2021-12-05T08:30:53Z", "digest": "sha1:6C7SQGEVKXX3YINMEMWTXLBWWZRVTJHV", "length": 8052, "nlines": 145, "source_domain": "policenama.com", "title": "latest Kothrud Police Station News Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nOmicron Covid Variant | पुण्यात परदेशातून आलेल्या व्यक्तीचा NIV कडून रिपोर्ट आला,…\n 45 वर्षाच्या महिलेवर जीव जडला म्हणून केलं तिच्या पोरीशी…\nPune Crime | पुण्याच्या आंबेगावातील खून प्रकरणातील ‘फरारी’ बीडमधून अटकेत;…\nPune Crime | परस्पर फ्लॅट विकून महिलेची 18 लाखाची फसवणूक, ओरिएंट शिवम डेव्हलपर्ससह 5 जणांवर FIR\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - फ्लॅटचा व्यवहार करुन एका महिलेकडून 18 लाख रुपये घेऊन तो फ्लॅट दुसऱ्या व्यक्तीला विकल्याचा प्रकार पुण्यात (Pune Crime) उघडकीस आला आहे. या प्रकरणी पुण्यातील (Pune Crime) ओरिएंट शिवम डेव्हलपर्ससह (Orient Shivam…\nMadhurima Tuli | बिग बाॅस फेम मधुरिमा तुलीचा निळ्या…\n मुकेश अंबानीची मुलगी ईशानं 3…\nPriyanka Nick Anniversary | निक जोनस आणि प्रियंका चोपराने…\nGADAR2 | तब्बल 20 वर्षांनंतर पुन्हा तारा सिंह बनणार सनी…\nRain On Orchestra Bar | पोलिसांच्या छाप्यावर भरोसा कसा…\nAmitabh Bachchan | चित्रपटांमध्ये काम मिळत नव्हतं, KBC च्या…\nNew Ration Card | नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी जातीच्या…\nOmicron Covid Variant | पुण्यात परदेशातून आलेल्या व्यक्तीचा…\n 45 वर्षाच्या महिलेवर जीव जडला…\nInvestment Tips | करोडपती बनण्याचे अचूक 4 मंत्र,…\nIncome Tax Return File | 31 डिसेंबरपूर्वी उरकून घ्या…\nPune Crime | पुण्याच्या आंबेगावातील खून प्रकरणातील…\nACP Narayan Shiragavkar | सहाय्यक पोलिस आयुक्त नारायण…\nACP Gajanan Tompe | पुण्यातील कोथरूड विभागाचे सहाय्यक पोलिस…\nPune ACP Transfers | पुण्यातील 6 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nOmicron Covid Variant | पुण्यात परदेशातून आलेल्या व्यक्तीचा NIV कडून रिपोर्ट…\nLink PAN to LIC Policies | LIC ने आपल्या ग्राहकांसाठी आणली विशेष ऑफर,…\nRaveena Tondon | रवीना टंडनचा धक्कादायक खुलासा, म्हणाली –…\n लग्नसराईत सोनं झालं ‘स्वस्त’…\nPune Rural Police | पुणे ग्रामीण पोलिसांकडून नारायणगाव, भिगवण, शिरुर,…\nBeed Crime News | पत्नी��ं शेजार्‍याशी ‘झेंगाट’ असल्याचं पतीला समजलं, बायकोच्या अनैतिक संबंधास कंटाळून 37…\nHow To Become Crorepati | फक्त 15,000 रुपये महिना गुंतवणुकीतून बनू शकता करोडपती, जाणून घ्या काय आहे फार्म्युला\nVicky Katrina Wedding | कतरीना कैफच्या घराबाहेर स्पाॅट झाला विकी कौशल; एवढ्या रात्री येण्याचं कारण \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/daund/page/2", "date_download": "2021-12-05T08:32:36Z", "digest": "sha1:A2YLWLSTRLYITOL2FQSKSSVSESCGLTUJ", "length": 17448, "nlines": 267, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपाण्यावरुन किरकोळ वाद, 33 वर्षीय प्रवाशाचा ट्रेनबाहेर फेकल्याने मृत्यू, पुण्यातील प्रकार\nकेडगाव स्टेशन येण्याच्या अगोदर गजाननला नितीनने रेल्वे डब्यातील स्वच्छतागृहाजवळ आणले आणि धावत्या गाडीतून खाली ढकलून दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. ...\nदौंड तालुक्यातील नानगावच्या महिलांनी ॲमेझॉनवर गोवऱ्या विकल्या, तेलंगाणामधून वाढती मागणी\nदौंड तालुक्यातील नानगाव येथील महिलांनी चक्क अ‌ॅमेझॉनवर गाई-म्हशीच्या शेणाच्या गोवऱ्या विकण्यास सुरवात केली. cow dung cake sale on Amazon ...\nपुण्यात हायवेवर लूटमार, सराईत बुलेटचोर सैराट जाधव ताब्यात\nसराईत गुन्हेगार सैराट जाधव पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील महामार्गांवर वाटमारी तसेच लूटमार करत असे (Pune Bullet Bike Thief Sairat Jadhav) ...\nगावच्या कारभाऱ्याला आस्मान दाखवलं, सरपंचकीचा गुलाल उधळला, तेव्हाच शांत बसला\nपुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील देऊळगाव गाडा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी विशाल बारवकर या 28 वर्षीय तरुणाची निवड झालीय. | Vishal Barwakar as Sarpanch of Deulgada Gram Panchayat ...\nदौंडमधील सर्वात तरुण ग्रामपंचायत सदस्य आता सरपंचपदी, 21 वर्षीय स्नेहलची घोड्यावर मिरवणूक\nदौंड तालुक्यातील सर्वात कमी वयाची सदस्य म्हणून स्नेहल काळभोर खडकी ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी पहिल्यांदा निवडून आली होती (Pune Daund Youngest Sarpanch) ...\nBird Flu | पुणे सोलापूर सह नांदेडमधील दोन तालुक्यात बर्ड फ्लूचा शिरकाव\nराज्यातील पुणे, सोलापूर आणि नांदेड जिल्ह्यातही बर्ड फ्लूचा प्रसार झाल्याचं समोर आलं आहे. (Bird Flu found in Pune Solapur and Nanded) ...\nमहाराष्ट्र ग्रामपंचायत मतदान 2021: दौंड तालुक्यातील कुसेगावात बाचाबाची, पोलिसांकडून लाठीचार्ज\nMaharashtra Gram Panchayat Elections 2021: दौंड तालुक्यातील कुसेगावमध्ये निवडणुकीला गालबोट लागले असून दोन गटात भांडण झाल्यानं पोलिसांनी लाठीचार्ज केला. (Daund Kusegaon Police Lathi charge) ...\nइंजिनिअरिंगच्या लॉजिकने शेतात मॅजिक, दौंडच्या ‘अंजिर किंग’ची वर्षभरात कोट्यवधींची उलाढाल\nदौंड तालुक्यातील खोर गावचा इंजिनिअर शेतकरी समीर डोंबेने अंजिरांच्या शेतीतून कोट्यवधींची कमाई केली. ...\nरस्ता वाहून गेला, गाडी जाण्यास मार्ग नाही, चिखल-गाळ तुडवत फडणवीस नुकसानग्रस्तांच्या भेटीला\nताज्या बातम्या1 year ago\nदेवेंद्र फडणवीस यांनी गाडीला रस्ता नाही, गावाचा प्रमुख रस्ता वाहून गेला म्हणून भेटीसाठी ताटकळत बसलेल्या ग्रामस्थांशी ओढा ओलांडून संवाद साधला. ...\nभाजपचे खासदार कपिल पाटील यांना कोरोनाची लागण, कुटुंबातील आठ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह\nताज्या बातम्या1 year ago\nभिवंडी लोकसभेचे भाजप खासदार कपिल पाटील यांना कोरोनाची लागण झाली (MP Kapil Patil Tested Corona Positive) आहे. ...\nAurangabad | औरंगाबादमध्ये गाडीत प्रवासी भरण्यावरुन वाहन चालकांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी\nOmicron | दिल्लीत सापडलेला ओमिक्रॉन रुग्ण टांझानियामधून आल्याची माहिती\n, काय करावं आणि काय नाही; डॉ. भोंडवेंनी दिला सल्ला\nAurangabad | औरंगाबादमध्ये कोल्ड्रिंक्सची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात, नागरिकांनी पळवले बॉक्स\nसाहित्य संमेलनाचा आज पवारांच्या उपस्थितीत समारोप\nअवकाळी पावसानंतर डोंबिवलीत दाट धुक्याची चादर, हवेत गारवा\nताज्या बातम्या3 hours ago\nभाजपनंच 180 एमएलटी पाणीकपात पुणेकरांना सहन करायला लावली, जयंत पाटलांचं फडणवीसांना प्रत्युत्तर\nबीडमध्ये आगार प्रशासनाकडून आंदोलन उधळून लावण्याचा प्रयत्न; महिला कर्मचाऱ्यांना आश्रू अनावर\nJalana | नागरिकांनी कोव्हिड संदर्भातील नियम आणि सूचनांचं पालन करावं, राजेश टोपेचं आवाहन\nओमिक्रॉनबाधित रुग्ण महाराष्ट्रात आला तेव्हा विमानतळावर RTPCR सुविधा नव्हती – प्रदीप आवटे\nKiara Advani| रास्पबेरी पिंक लेहेंगा परिधान करुन कियारा अडवाणीने लावली इंटरनेटवर आग , लेहेंग्याची किंमत ऐकून अवाक व्हाल\nफोटो गॅलरी1 hour ago\nTravel Special : लग्नाआधी मित्रांसोबत चिल करायचंय मग ‘या’ खास ठिकाणी बॅचलर पार्टी करा\nFace Pack : हिवाळ्यात ‘हे’ घरगुती फेसपॅक त्वचेवरील चमक वाढवण्यास मदत करतील\nRasika Sunil Honeymoon | मालदिवच्या निळ्याशार समुद्रात रसिका सुनीलचे निवांत क्षण\nफोटो गॅलरी3 hours ago\nWinter Food : हिवाळ्यात दररोजच्या आहारामध्ये ‘या’ पदार्थांचा समावेश करणे फायदेशीर\nलाईफस्टाईल फोटो3 hours ago\nLavender Oil : निरोगी त्वचेसाठी अशा प्रकारे लॅव्हेंडर तेलाचा वापर करा, वाचा\nWinter Care : कोरडेपणामुळे चेहरा निस्तेज झाला आहे तर ‘हे’ घरगुती उपाय फायदेशीर\nChandra Darshan 2021: सूर्यग्रहणानंतरचे चंद्रदर्शन तुमचे नशीब बदलून टाकेल\nMars Transit Zodiac | आता वाईट काळ संपलाच म्हणून समजा , मंगळ ग्रह दिशा बदलणार, 4 राशींचे नशीब पालटणार\nफोटो गॅलरी18 hours ago\n4 Dec 2021 Surya Grahan 2021 Photos | वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाचे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल “हिरा है सदा के लिए”\nआनंद महिंद्रांनी शेअर केली कोचीमधील सुंदर छायाचित्रे, नेटकरी म्हणाले खरच केरळ ही देवाची भूमी\nIND vs NZ : शुभमन गिलचा खणखणीत चौकार, वानखेडेवर ‘सचिन…सचिन…’चा जयघोष, पाहा नक्की काय झालं\nAurangabad | औरंगाबादमध्ये गाडीत प्रवासी भरण्यावरुन वाहन चालकांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी\nStudy Room Vastu | मुलांचं अभ्यासात मन लागत नाही मग वास्तुत हे बदल नक्की करा\nATM कार्ड घरीच विसरलात, बँक ऑफ बडोदाकडून कार्डशिवाय पैसे काढण्याची सुविधा, पण कशी\nPandu Marathi Movie: ‘पांडू’च्या कलाकारांकडून कोरोना नियमांचा भंग, रिपाइंची गुन्हे दाखल करण्याची मागणी\nOmicron | दिल्लीत सापडलेला ओमिक्रॉन रुग्ण टांझानियामधून आल्याची माहिती\nNagpur Jobs | आयटीतील विद्यार्थ्यांना आले सुगीचे दिवस, अभियांत्रिकी महाविद्यालयांत मुलाखती\nआठ वर्षात 12 महिलांना लग्नाचं आमिष, मुंबईतील भामट्याला अटक\nपक्ष बांधणीसाठी कधी बैलगाडीतून तर कधी घोड्यावरून; आशिष शेलारांच्या घोडदौडीने भाजपला बळ, मुंबईत सलग दुसऱ्यांदा शेलारांचा करिश्मा चालणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/wardha-nagpur", "date_download": "2021-12-05T07:16:31Z", "digest": "sha1:CEYW2CJQKEJZMXCL6XQQYLKULTUYUA26", "length": 11972, "nlines": 235, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nवर्धा-नागपूर अंतर अर्ध्यावर, गडकरींकडून ब्रॉडगेज मेट्रोची घोषणा\nताज्या बातम्या2 years ago\nब्रॉडगेज मेट्रोमुळे वर्धा ते नागपूर हे अंतर आता अवघ्या 35 मिनिटांत पार करता येणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari Wardha) यांनी ...\n, काय करावं आणि काय नाही; डॉ. भोंडवेंनी दिला सल्ला\nAurangabad | औरंगाबादमध्ये कोल्ड्रिंक्सची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात, नागरिकांनी पळवले बॉक्स\nसाहित्य संमेलनाचा आज पवारांच्या उपस्थितीत समारोप\nअवकाळी पावसानंतर डोंबिवलीत दाट धुक्याची चादर, हवेत गारवा\nताज्या बातम्या1 hour ago\nभाजपनंच 180 एमएलटी पाणीकपात पुणेकरांना सहन करायला लावल��, जयंत पाटलांचं फडणवीसांना प्रत्युत्तर\nबीडमध्ये आगार प्रशासनाकडून आंदोलन उधळून लावण्याचा प्रयत्न; महिला कर्मचाऱ्यांना आश्रू अनावर\nJalana | नागरिकांनी कोव्हिड संदर्भातील नियम आणि सूचनांचं पालन करावं, राजेश टोपेचं आवाहन\nओमिक्रॉनबाधित रुग्ण महाराष्ट्रात आला तेव्हा विमानतळावर RTPCR सुविधा नव्हती – प्रदीप आवटे\nMumbai | राज्यात ओमिक्रॉनचा शिरकाव, नागरिकांमध्ये धाकधुक वाढली, डॉ. रवी गोडसे काय म्हणाले \nSpecial Report | उंचीचा थरार जेव्हा थरकापात बदलतो\nTravel Special : लग्नाआधी मित्रांसोबत चिल करायचंय मग ‘या’ खास ठिकाणी बॅचलर पार्टी करा\nFace Pack : हिवाळ्यात ‘हे’ घरगुती फेसपॅक त्वचेवरील चमक वाढवण्यास मदत करतील\nRasika Sunil Honeymoon | मालदिवच्या निळ्याशार समुद्रात रसिका सुनीलचे निवांत क्षण\nफोटो गॅलरी2 hours ago\nWinter Food : हिवाळ्यात दररोजच्या आहारामध्ये ‘या’ पदार्थांचा समावेश करणे फायदेशीर\nलाईफस्टाईल फोटो2 hours ago\nLavender Oil : निरोगी त्वचेसाठी अशा प्रकारे लॅव्हेंडर तेलाचा वापर करा, वाचा\nWinter Care : कोरडेपणामुळे चेहरा निस्तेज झाला आहे तर ‘हे’ घरगुती उपाय फायदेशीर\nChandra Darshan 2021: सूर्यग्रहणानंतरचे चंद्रदर्शन तुमचे नशीब बदलून टाकेल\nMars Transit Zodiac | आता वाईट काळ संपलाच म्हणून समजा , मंगळ ग्रह दिशा बदलणार, 4 राशींचे नशीब पालटणार\nफोटो गॅलरी17 hours ago\n4 Dec 2021 Surya Grahan 2021 Photos | वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाचे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल “हिरा है सदा के लिए”\nFlaxseed Benefits | थंडीच्या दिवसांत ‘आळशी’ ठरेल अतिशय गुणकारी, जाणून घ्या याचे अधिक फायदे…\nNashik| साहित्य संमेलनात पुस्तकांचे मार्केट डाऊन, ऑनलाईनला तेजी; 5 वर्षांत खरेच वेगळे चित्र असेल\nसेन्सेक्समधील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांचे बाजारमूल्य 1.29 लाख कोटींनी वाढले, TCS ला सर्वाधिक नफा\nNagpur alert | सरकारी नोकरीचे आमिष, सव्वापाच लाखांनी गंडविले\nपर्यटनाचा प्लॅन बनवत आहात तर ‘या’ क्रेडिट कार्डच्या माध्यमातून मिळू शकतात चांगल्या ऑफर\n, काय करावं आणि काय नाही; डॉ. भोंडवेंनी दिला सल्ला\nInvestment Tips: करोडपती होण्यासाठी 4 निश्चित मंत्र, त्यांना स्वीकारल्यास व्हाल श्रीमंत\nदेशभरातील ओमिक्रॉन रुग्णांच्या संख्येत वाढ, दिल्लीतही सापडला 1 ओमिक्रॉनबाधित रुग्ण\nAurangabad | औरंगाबादमध्ये कोल्ड्रिंक्सची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात, नागरिकांनी पळवले बॉक्स\nOmicron Virus: टांझानियातून आलेल्या व्यक्तिच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी सुरू; महापालिका ‘त्या’ प्रवाशांची बॅक हिस्ट्रीही तपासणार\nVIDEO | बाईकस्वाराला वाचवताना ट्रकला अपघात, पादचाऱ्यांकडून कोल्ड्रिंक्सची पळवापळवी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mahitilake.com/2021/09/panfuti-plant-uses-in-marathi.html", "date_download": "2021-12-05T08:28:31Z", "digest": "sha1:DUQ26PHVOWHJYBIQEOFZSUWUAD6NEDTT", "length": 12662, "nlines": 87, "source_domain": "mahitilake.com", "title": "पानफुटी वनस्पतीचे फायदे।Panfuti plant uses in marathi - माहितीलेक", "raw_content": "\n1) पानफुटी जखम उपचारासाठी\n2) हृदया साठी गुणकारी\n3) पानफुटी खोकल्या करिता\n4) पानफुटी तोंडाच्या फोडानसाठी\n5) दात दुःखी वर उपयुक्त\n6) पानफुटी चे फायदे अस्थमासाठी\n7) मधुमेहा मध्ये फायदेशीर\nपानफुटी ही एक आयुर्वेदिक वनस्पती आहे. जी किडनी स्टोन या आजारावर उपाय म्हणून प्रसिध्द आहे. हे झाड उष्णकटिबंधीय प्रदेशात मोठया प्रमाणात मिळते. पानफुटी ही घरघुती उपचार म्हणून वापरली जाते.\nहे झाड किडनी स्टोन करीता इतके प्रभावशाली आहे, की हे तुमचा किडनी स्टोन्स मुळातून नष्ट करू शकते. या झाडाला आयुर्वेद मध्ये भष्मपथरी, पाषाणभेद, पाणफूटी म्हणून ओळखले जाते. तसेच आयुर्वेद मध्ये याला प्रोस्टेट ग्रंथी किडनी स्टोन च्या समस्यानसाठी औषध मानले जाते.\nआपण जर याला दिलेल्या नावाचा विचार करू तर पाषाणभेद म्हणजे पाषाण – दगड आणि भेद – तुकडे हे दगळाचे तुकडे करणारी आयुर्वेदिक वनस्पती मानली जाते. या वनस्पती मध्ये असे आयुर्वेदिक गुणधर्म आहेत, जे तुमच्या किडनी मधील स्टोन्सला छोटे-छोटे तुकडे करून मूत्रमार्गाद्वारे बाहेर काढते.\nहे वनस्पती याच सोबत अनेक रोगांवर उपयोगी आहे. जसे रक्तदाब, डोकेदुखी, अस्थमा, मूत्ररोग या सारख्या रोगांवर उपयुक्त आहे. तसे तर पानफुटी चे खूप फायदे आहेत, परंतु हे फक्त किडणी स्टोन साठी ओळखली जाते. जे तुमच्या किडनी स्टोन ला बाहेर काढण्यास मदत करते. याला हिवाळ्यात छोटे छोटे पांढऱ्या व गुलाबी रंगाची फुल येतात.\nऔषधी म्हणून या झाडाचे पान खूप उपयोगी आहेत. जे खायला थोडे आंबट व तुरट लागतात. याचा स्वाद सुद्धा चांगला आहे. खाण्यासाठी याची पाने तोडून चांगल्या पाण्याने स्वच्छ धून घ्यावे न धुता याची पाने खाऊ नये.\nयाची पाने तुम्ही सकाळी उपाशी पोटी गरम पाण्यासोबत खाऊ शकता. पानफुटी चा नियमित वापर केल्यास काही दिवसात तुमचा किडनी स्टोन हा बाहेर येऊन जाईल. पोटदुखी किंवा पोटाच्या समस्यानसाठी सुद्धा याच्या पानाच्या रसात सुंठ मिक्स करून पिल्यास पोटाच्या समस्यान मध्ये अराम मिळतो.\n1) पानफुटी जखम उपचारासाठी\nतुम्हाला शरीराला कुठे जखम झाल्यास, त्याचा उपचार म्हणून तुम्ही पानफुटी चा वापर करू शकता. याचे पान तोडून त्यांना कांडून बारीक करून घ्या व थोडे गरम करून आणि ते मिश्रण तुम्ही जखमी वर लावू शकता.\nही वनस्पती तुमची जखम बसवण्यात मदत करतेच; सोबतच जखमे मुळे पडलेल्या डागांना सुद्धा नाहीसे करू शकते.\n2) हृदया साठी गुणकारी\nपानफुटी हे आयुर्वेदिक औषधी वनस्पतीचे असल्याकारणाने त्याला हृदय निरोगी ठेवण्यासाठी देखील ओळखले जातात. हे आपल्या शरीराचे सर्वात महत्वाचे अवयव हृदयाचे संरक्षण करण्यास मदत करते.\n3) पानफुटी खोकल्या करिता\nतुम्हाला खूप खोकला असेल, तर हे वनस्पतीं खोकल्यावर सुद्धा उपयुक्त आहे. याकरिता तुम्ही याच्या पत्त्यांचा रस मधा सोबत 1 ते 2 ग्राम घेऊ शकता. हा रस घेतल्याने तुमचा खोकला कमी होण्यास मदत होईल, सोबतच फुप्फुस संबंधित बिमऱ्यान मध्ये अराम मिळेल.\n4) पानफुटी तोंडाच्या फोडानसाठी\nपानफुटी तुमच्या तोंडाला आलेल्या फोडांना बरे करते. याकरिता तुम्हाला याचे पान तोडून चावायची आहे. यांनी तुमच्या तोंडातील फोड लवकर कमी होतील.\n5) दात दुःखी वर उपयुक्त\nपानफुटी ही दाता संबंधित रोगांवर सुद्धा उपयुक्त आहे. दात किंवा डाळ दुःखी वर याचा उपयोग केला जातो. यामध्ये एंटी-वायरस आणि एंटी-बैक्टीरियल गुणधर्म आहेत. जे दाताच्या दुखण्यावर प्रभावकारी आहेत.\n6) पानफुटी चे फायदे अस्थमासाठी\nपानफुटी ही अशी वनस्पती आहे. ज्यामध्ये एंटी-अस्थमा गुणधर्म आहेत. जे अस्थमा च्या उपचारासाठी मदत करतात. पानफुटी मध्ये एंटीमाइक्रोबायल एजेंट असतात. जे अस्थमा च्या उपचारामध्ये मदत करतात. ज्यांना अस्थमा चा त्रास असेल, ते याचा उपयोग करू शकतात.\n7) मधुमेहा मध्ये फायदेशीर\nपानफुटी एका नियंत्रित प्रमाणात खाल्यास तुम्ही याने मधुमेहा वर नियंत्रण मिळवू शकता. आपण जर याच्या पानाचा काढा दिवसातून दोन दा घेतला; तर हे तुमच्या रक्तातील शुगर लेवल नियंत्रित ठेवण्यात मदत करते.\nही होती पानफुटी बद्दल मराठी माहिती पानफुटी चे बरेचसे फायदे आहेत. पानफुटी वनस्पती उपयोग हि पोस्ट तुम्हाला कशी वाटली. आम्हाला कंमेंट करून नक्की कळवा. अश्याच छान छान माहितीसाठी माहिती लेक ला अवश्य भेट देत राहा..\n📢 (महत्वाची सूचना – हे आर्टिकल तुम्हाला पानफुटी वनस्पतीचे फायदे बद्दल माहिती देणे असल्याकारणाने पानफुटी चा वापर करण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचा आहे. इंटरनेट वर अश्या प्रकारचे बरेच आर्टिकल तुम्हाला वाचायला मिळतील, परंतु कुठल्याही आर्टिकल पेक्ष्या डॉक्टरांचा सल्ला हा खूप महत्वाचा असतो. माहिती लेक टीम सुद्धा तुम्हाला डॉक्टरांचाच अभिप्राय घ्यावा असे सुचवेल. धन्यवाद… 😊\n🔴 माहिती लेक (MahitiLake) वरील आर्टिकल कॉपी-पेस्ट करून स्वतःच्या वेबसाईटवर टाकण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कॉपीराईट (DMCA) कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.\nमाहितीलेक हे आरोग्य, व्यवसाय, अर्थशास्त्र, इतिहास, सामान्य ज्ञान, निसर्ग, प्राणिजगत, विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधी माहिती पुरवणारे सर्वात मोठे व्यासपीठ आहे.\nतुम्हाला मोफत माहिती Whatsapp वर हवी असल्यास Open या बटण वर क्लिक करा..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/594441", "date_download": "2021-12-05T09:24:07Z", "digest": "sha1:TRWHYGPFSRXSIFOTSCWE77W3HAQ52AKB", "length": 2293, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"वर्ग:इ.स. १८१२ मधील जन्म\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"वर्ग:इ.स. १८१२ मधील जन्म\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nवर्ग:इ.स. १८१२ मधील जन्म (संपादन)\n०४:२०, ७ सप्टेंबर २०१० ची आवृत्ती\n४५ बाइट्स वगळले , ११ वर्षांपूर्वी\n०९:३७, २९ ऑगस्ट २०१० ची आवृत्ती (संपादन)\nTXiKiBoT (चर्चा | योगदान)\n०४:२०, ७ सप्टेंबर २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nVolkovBot (चर्चा | योगदान)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/topics/c1gdq21wr1pt", "date_download": "2021-12-05T08:30:44Z", "digest": "sha1:GNZXZUAIV4ZPICFVKTW6V5ISLBUW2ONK", "length": 4861, "nlines": 91, "source_domain": "www.bbc.com", "title": "श्रीदेवी - BBC News मराठी", "raw_content": "\nअधिक बटण शीर्षक अधिक बटण पात्रता\nवाजता पोस्ट केलं 7:13 13 ऑगस्ट 20217:13 13 ऑगस्ट 2021\nश्रीदेवींनी जेव्हा पाकिस्तानातल्या हुकूमशाहीविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली...\n'बॉलिवुडचे चित्रपट पाकिस्तानात पाहणं तेव्हा बेकायदेशीर होतं तरीही आम्ही जणू पाकिस्तानातल्या हुकूमशाहीविरुद्ध तिच्या श्रीदेवींच्या सिनेमातून बंड पुकारत होतो.'\nही पोस्ट शेअर करा\nही लिंक कॉपी करा\nया लिंक्सबद्दल अधिक वाचा.\nवाजता पोस्ट केलं 5:55 13 ऑगस्ट 20215:55 13 ऑगस्ट 2021\nश्रीदेवींच्या मृतदेहावर लेप लावण्याची गरज का भासली होती\nमरणानंतर पेशी आणि स्नायू कडक होतात. या व्यतिरिक्त मृतदेहाचे डोळे आणि तोंड बंद केले जातात.\nही पोस्ट शेअर करा\nही लिंक कॉपी करा\nया लिंक्सबद्दल अधिक वाचा.\nवाजता पोस्ट केलं 3:06 24 फेब्रुवारी 20213:06 24 फेब्रुवारी 2021\n'श्रीदेवी खरंच खूश होती का' असा प्रश्न राम गोपाल वर्मांनी का विचारला होता\nतिची एक छबी टिपण्यासाठी हजारो चाहते उत्सुक असायचे मात्र तिचं आयुष्य एकाकी होतं. रामगोपाल वर्मा यांनी श्रीदेवी यांच्या चाहत्यांना लिहिलेलं पत्र.\nही पोस्ट शेअर करा\nही लिंक कॉपी करा\nया लिंक्सबद्दल अधिक वाचा.\nवाजता पोस्ट केलं 12:22 24 फेब्रुवारी 202012:22 24 फेब्रुवारी 2020\nश्रीदेवी आणि बोनी कपूरच्या प्रेमाची हळवी किनार\nश्रीदेवी यांच्या आईच्या आजारपणात बोनी कपूर यांनी त्यांना साथ दिली होती. यातूनच दोघांत प्रेम जमलं आणि ते जीवनसाथी बनले.\nही पोस्ट शेअर करा\nही लिंक कॉपी करा\nया लिंक्सबद्दल अधिक वाचा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/national/and-indian-army-once-again-struck-pakistan-occupied-kashmir-a301/", "date_download": "2021-12-05T07:13:57Z", "digest": "sha1:ZHXFARWANQ2CSV444W25V5QPLHEKL2MB", "length": 18565, "nlines": 138, "source_domain": "www.lokmat.com", "title": "...आणि भारतीय लष्कराच्या जवानांनी पुन्हा एकदा मारली पाकव्याप्त काश्मीरमध्ये धडक - Marathi News | ... and the Indian Army once again struck in Pakistan-occupied Kashmir | Latest national News at Lokmat.com", "raw_content": "\nरविवार ५ डिसेंबर २०२१\nकोरोना वायरस बातम्याभारत विरुद्ध न्यूझीलंडलोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्डसओमायक्रॉनममता बॅनर्जीकंगना राणौतबीसीसीआयलोकमत डिजीटल इन्फ्लूअन्सर ॲवॉर्ड २०२१नवाब मलिक बिग बॉस मराठी\n...आणि भारतीय लष्कराच्या जवानांनी पुन्हा एकदा मारली पाकव्याप्त काश्मीरमध्ये धडक\nIndian Army News : नगरोटा येथे मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांनी घुसखोरी केलेल्या ठिकाणाचा शोध लावण्यासाठी भारतीय लष्कराच्या जवानांनी नियंत्रण रेषेखालून थेट पाकव्याप्त काश्मीरमध्ये धडक मारल्याचे समोर आले आहे.\n...आणि भारतीय लष्कराच्या जवानांनी पुन्हा एकदा मारली पाकव्याप्त काश्मीरमध्ये धडक\nनवी दिल्ली - काही दिवसांपूर्वी नगरोटा येथील टोलनाक्यावर झालेल्या चकमकीत लष्कराने पाकिस्तानमधून आलेल्या चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. हे दहशतवादी नियंत्रण रेषा ओलांडून भारतात आल्याचे समोर आले होते. दरम्यान, या दहशतवाद्यांनी घुसखोरी केलेल्य�� ठिकाणाचा शोध लावण्यासाठी भारतीय लष्कराच्या जवानांनी नियंत्रण रेषेखालून थेट पाकव्याप्त काश्मीरमध्ये धडक मारल्याचे समोर आले आहे. नगरोटा येथे मारले गेलेले दहशतवादी भुयारातून भारतात घुसले होते. या भुयारांमधूनच भारताच्या जवानांनी पाकव्याप्त काश्मीमध्ये सुमारे २०० मीटरपर्यंत धडक मारली.\nकेंद्र सरकारमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. या अधिकाऱ्याने सांगितले की, सुरक्षा दलांचे जवान पाकव्याप्त काश्मीरच्या हद्दीत सुमारे २०० मीटरपर्यंत आत गेले होते. हे जवान भुयाराच्या सुरुवातीपर्यंत पोहोचले होते. नगरोटा येथे मारल्या गेलेल्या चार दहशतवाद्यांनी याच भुयाराचा वापर करून भारताच्या हद्दीत घुसखोरी केली होती.\nजम्मू काश्मीरमधील सांबा सेक्टरमध्ये २२ नोव्हेंबर रोजी आंतरराष्ट्रीय सीमेजवळ दहशतवाद्यांनी घुसखोरीसाठी वापर केलेल्या १५० मीटर भुयाराचा शोध सुरक्षा दलांनी घेतला होता. दरम्यान मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडून फोन जप्त करण्यात आले होते. या फोनमधूनच या भुयाराची माहिती मिळाली होती.\nबीएसएफ जम्मूचे फ्रंटियर, इन्स्पेक्टर जनरल एनएस जामवाल यांनी सांगितले की, असे वाटते की, नगरोटा एन्काऊंटरमध्ये सहभागी असलेल्या दहशतवाद्यांनी १५० मीटर लांब असलेल्या या भुयाराचा वापर को होता. कारण हे भुयार हल्लीच तयार केलेले आहे. तसेच या दहशतवाद्यांना मार्ग दाखवणारा कुणीतरी वाटाड्या होता. तोच त्यांना महामार्गापर्यंत घेऊन गेला असावा.\nया भुयाराचे तोंड दाट झाडीमध्ये खबरदारीपूर्वक लपवण्यात आले होते. त्यावर माती आणि रानटी झाडे टाकून ते झाकण्यात आले होते. भुयाराचे तोंड मजबूत करण्यात आले होते. त्यावर पाकिस्तानी चिन्हे असलेल्या वाळूच्या पिशव्या होत्या. हे नव्याने खोदलेले भुयार होते. तसेच त्याचा पहिल्यांदाच वापर करण्यात आला होता. दरम्यान , येथून भरतात घुसलेले दहशतवादी नगरोटा येथे मारले गेले होते.\nराष्ट्रीय :शेहला रशीद देशविरोधी कारवायांमध्ये सामील, माझ्या जीवाला धोका; वडिलांचा गंभीर आरोप\nमुलगी देशविरोधी कारवायांमध्ये सामील आहे. एवढेच नाही तर मुली आणि पत्नीकडून आपल्या जीवाला धोका असल्याचा आरोपही अब्दुल रशीद यांनी केला आहे. ...\nसिंधुदूर्ग :कणकवलीवासीयांनी २६/११ तील शहिदांना वाहिली आदरांजली \nindianarmy, kankavli, sindhudurngews, 26/11 terror attack मुंबई य��थील २६ /११ च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांना गुरूवारी संविधानदिनी कणकवलीवासीयांनी आदरांजली वाहिली. कणकवली पोलीस ठाण्याच्या आवारात वंदे मातरम लिहत मेणब ...\nराष्ट्रीय :काश्मीरमध्ये आणखी दाेन जवान शहीद\nनियंत्रण रेषेजवळ पाकचा गाेळीबार, भारताचे जोरदार प्रत्युत्तर ...\nमहाराष्ट्र :जवान आणि आपला संबंध काय\nआपल्या देशाचे सैनिक सियाचीनसारख्या अत्यंत खडतर अशा परिस्थितीमध्ये लढा देत असतात. या जवानांसाठी ऑक्सिजन प्लँट दोन वर्षांपूर्वी पुण्यातील चिथाडे दांम्पत्यांनी केला. आपल्या देशासाठी लढणा-या जवानांसाठी मला अजून खूप काही करायचे आहे असे सुमेधा चिथाडे यांनी ...\nराष्ट्रीय :श्रीनगरमध्ये सुरक्षा दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; २ जवानांना वीरमरण\nदहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी जवानांकडून सर्च ऑपरेशन सुरू ...\nराष्ट्रीय :26/11 Terror Attack: 'आम्ही हे कधीच विसरणार नाही', जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानचा निषेध\n26/11 Terror Attack: जम्मू-काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी पाकिस्तानविरोधात पोस्टर्स लावण्यात आले आहेत. ...\nराष्ट्रीय :चीनचा दुटप्पी डाव पाकच्या दहशतवादी संघटनांना पुन्हा घातले पाठिशी; भारत देणार चोख प्रत्युत्तर\nपंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या बैठकीत चीन, अफगाणिस्तान आणि दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करण्यात येणार आहे. ...\nराष्ट्रीय :कँडल मार्च काढणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज, वरुण गांधींची आपल्या पक्षावर जोरदार टीका\nलखनऊमध्ये कँडल मार्च काढून शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना घडली आहे. ...\nराष्ट्रीय :दिल्लीत आढळला ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण, महाराष्ट्रासह विविध राज्यात 5 जणांना लागण\nपरदेशातून आलेल्या आणि एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले होते, त्यात एकाला लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. ...\nराष्ट्रीय :ओमायक्रॉनचा धोका वाढला असताना मोठा दिलासा; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली पॉझिटिव्ह बातमी\nCoronaVirus News: देशात आतापर्यंत ओमायक्रॉनचे पाच रुग्ण आढळले; चार राज्यांत रुग्णांची नोंद ...\nराष्ट्रीय :ओमायक्रॉनमुळे देशात कोरोनाची तिसरी लाट; पुढील ८ आठवडे देशासाठी अत्यंत महत्त्वाचे\nCoronaVirus News: भारतात आतापर्यंत ओमायक्रॉनच्या ४ रुग्णांची नोंद; कर्नाटकात २, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये प्रत्येकी १ रुग्ण आढळला ...\nराष्ट्रीय :नागालँडमध्ये हिंसाचार, गोळीबारात ११ जणांचा मृत्यू; गावकऱ्यांनी सुरक्षा दलाच्या गाड्या जाळल्या\nNagaland Firing : उच्च स्तरीय चौकशी केली जाणार असल्याची गृहमंत्री अमित शाह यांची मागणी. ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nCoronaVirus News: ओमायक्रॉनचा धोका वाढला असताना मोठा दिलासा; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली पॉझिटिव्ह बातमी\nNagaland Firing : नागालँडमध्ये हिंसाचार, गोळीबारात ११ जणांचा मृत्यू; गावकऱ्यांनी सुरक्षा दलाच्या गाड्या जाळल्या\nदिल्लीत आढळला ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण, महाराष्ट्रासह विविध राज्यात 5 जणांना लागण\n जानेवारीत कोरोनाची तिसरी लाट येणार; दिवसाला दीड लाख संक्रमित\nCoronaVirus News: ओमायक्रॉनमुळे देशात कोरोनाची तिसरी लाट; पुढील ८ आठवडे देशासाठी अत्यंत महत्त्वाचे\nट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील टीम इंडियाच्या कामगिरीवर सौरव गांगुलीचं परखड मत; म्हणाला, ४-५ वर्षांत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.paklim.org/vocabular/how-to-use-face-off-in-filmora/", "date_download": "2021-12-05T08:46:45Z", "digest": "sha1:TTFUZ3WEILZQ6NMMJDCWD44KCW5IFNDT", "length": 6693, "nlines": 46, "source_domain": "mr.paklim.org", "title": "चित्रपटात फेस ऑफ कसा वापरायचा २०२०", "raw_content": "\nचित्रपटात फेस ऑफ कसा वापरायचा\nचित्रपटात फेस ऑफ कसा वापरायचा\nत्यासाठी आपण काही फोटो संपादन साधने वापरू शकता जसे की बेफंकी (\nफोटो संपादक | बीफंकी: विनामूल्य ऑनलाईन फोटो एडिटिंग आणि कोलाज मेकर\n), पिक्सलर, ** फोटोपॉस ** (\nप्रतिमा संपादन सॉफ्टवेअर डाउनलोड करा विनामूल्य फोटो संपादक, फोटो साधने |\n) आणि PicMonkey इ. हे चित्र संपादन साधने प्रतिमेमध्ये तसेच व्हिडिओमध्ये चेहरा, आवाज, पार्श्वभूमी इत्यादी बदलण्यासाठी विविध नवीनतम वैशिष्ट्ये ऑफर करतात. ते प्रतिमा आणि व्हिडिओवर प्रयोग करण्यात मदत करतात जेणेकरून आपण ते त्वरीत संपादित करू आणि आपला फोटो वर्धित करू शकता. शिवाय ते आपल्याला आपल्या प्रतिमांवर स्तर आणि नियंत्रणासह संपूर्ण नियंत्रित करू देते.\nव्हिडिओमध्ये एखाद्याचा चेहरा बदलू इच्छिता हा केकचा तुकडा आहे\nवंडरशारे फिल्मोरा (मूळतः वंडरशेअर व्हिडिओ ���ंपादक)\nमॅकसाठी फिल्मरोआ (मॅकसाठी मूळतः वंडरश्रे व्हिडिओ संपादक)\n). या प्रोग्राममध्ये एक फेस-ऑफ वैशिष्ट्य आहे जे आपल्या चित्रातील मूळ डोकेची स्थिती आणि फिरविणे आपोआप ट्रॅक करते.\nअसे बरेच सॉफ्टवेअर आहेत जे व्हिडिओ पीओएस प्रो, पिक्सलर, बेफंकी म्हणून व्हिडिओमध्ये चेहरा बदलण्यात मदत करतील. या\nचेहरा, आवाज, पार्श्वभूमी आणि बरेच काही बदलण्यासह विविध नवीन वैशिष्ट्यांमध्ये आपल्याला मदत करेल. ते आपल्या चित्रास सहज आणि द्रुतपणे नवीन स्वरूप देण्यात मदत करतात. तर ही साधने किंवा सॉफ्टवेअर विनामूल्य वापरुन आपल्या चित्रावर नियंत्रण मिळवा.\nव्हिडिओ दरम्यान आपल्या चित्रावर नवीन परिणाम देण्यासाठी. आपण काही मोकळे करून पहा\nजे आपल्याला असंख्य साधने आणि नवीनतम कार्य प्रदान करेल. याच्या मदतीने आपण आपला चेहरा, पार्श्वभूमी इत्यादी सहजतेने बरेच बदलू शकता. म्हणून हे फोटो पोस्ट प्रो, पिक्सेलर, बेफंकी इत्यादी डाउनलोड करण्यास उशीर करू नका. चांगल्या अनुभवासाठी, मी फोटो पोस्ट प्रोची शिफारस करतो. आत्ता प्रयत्न कर\nबरीच चित्र संपादन साधने\nआणि PicMonkey चेहरा, आवाज, पार्श्वभूमी इत्यादी बदलण्यासाठी विविध नवीनतम वैशिष्ट्ये ऑफर करतात. ते आपला फोटो द्रुतपणे संपादित करण्यास किंवा वर्धित करण्यात मदत करतात. शिवाय ते आपल्याला आपल्या प्रतिमांवर स्तर आणि नियंत्रणासह संपूर्ण नियंत्रित करू देते.\nमी आपले स्वरूप बदलण्यासाठी वैयक्तिकरित्या शिफारस करत नाही. कारण ती एकमेव मान्यता.\nमी व्हिडिओ कॉलमध्ये चेहरा बदलू इच्छितो. मी हे कसे करू\nबी 612 आणि स्नॅप गप्पा\nवर पोस्ट केले ११-०९-२०२०\nस्नॅपचॅटवर 1k दृश्ये कशी मिळवायचीप्राणी कसे जादू करावेस्पॅनिश मध्ये वरची बाजू खाली कसे म्हणायचेtrachea कसे उच्चारणजागेवर बम्पर कसा वाकवायचाटॅको बेल दालचिनी आनंद कसा बनवायचाहार्डकोर किंचाळणे कसे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%9F", "date_download": "2021-12-05T07:52:42Z", "digest": "sha1:HEFKX7IIEOINJ2ILR5YDCTPQPTXZPULE", "length": 13673, "nlines": 319, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कनेक्टिकट - विकिपीडिया", "raw_content": "\n(कनेटिकट या पानावरून पुनर्निर्देशित)\nटोपणनाव: द कॉन्स्टिट्युशन स्टेट (The Constitution State)\nअमेरिकेच्या नकाशावर चे स्थान\nक्षेत्रफळ अमेरिकेत ४८वा क्रमांक\n- एकूण १४,३५७ किमी²\n- रुंदी ११३ किमी\n- लांबी १७७ किमी\n- % पाणी १२.६\nलोकसंख्या अमेरिकेत २९वा क्रमांक\n- एकूण ३५,७४,०९७ (२०१० सालच्या गणनेनुसार)\n- लोकसंख्या घनता २७१/किमी² (अमेरिकेत ४वा क्रमांक)\n- सरासरी उत्पन्न $६८,५९५\nसंयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश ९ जानेवारी १७८८ (५वा क्रमांक)\nकनेटिकट(अमेरिकन उच्चार) किंवा कनेक्टिकट(मराठी उच्चार) (इंग्लिश: Connecticut; उच्चार ) हे अमेरिका देशामधील आकाराने तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात लहान राज्य आहे. अमेरिकेच्या ईशान्य भागातील न्यू इंग्लंड प्रदेशात वसलेले कनेक्टिकट लोकसंख्येच्या दृष्टीने देशातील २९व्या क्रमांकाचे व चौथ्या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंख्या घनतेचे राज्य आहे.\nकनेटिकटच्या दक्षिणेला अटलांटिक महासागर, पश्चिमेला न्यूयॉर्क, उत्तरेला मॅसेच्युसेट्स व पूर्वेला ऱ्होड आयलंड ही राज्ये आहेत. राज्याच्या दक्षिणेला खाडीपलीकडे न्यूयॉर्क शहराचे लॉंग आयलंड हे बेट आहे. हार्टफर्ड ही कनेक्टिकटची राजधानी तर ब्रिजपोर्ट हे सर्वात मोठे शहर आहे. कनेक्टिकचा राज्याचा दक्षिण व पश्चिमेकडील मोठा भाग न्यूयॉर्क महानगरामध्ये गणला जातो.\nकनेक्टिकट हे अमेरिकेमधील एक प्रगत व श्रीमंत राज्य आहे. दरडोई उत्पन्न, कौटुंबिक उत्पन्न व मानवी विकास निर्देशांक ह्या बाबतीत कनेक्टिकटचा देशात प्रथम क्रमांक लागतो. परंतु येथील श्रीमंत व गरीब लोकांच्या मिळकतीत फार मोठी तफावत आहे. बँकिंग व इतर आर्थिक सेवा हा येथील सर्वात मोठा उद्योग आहे.\nन्यू इंग्लंडमधील इतर राज्यांप्रमाणे येथे युरोपियन वंशाचे अनेक लोक स्थायिक झाले आहेत.\nन्यू हेवन - १,२९,७७९\nकनेटिकटमधील प्रमुख रस्ते व महामार्ग.\nकनेटिकट राज्य विधान भवन.\nकनेटिकटचे प्रतिनिधित्व करणारे २५ सेंट्सचे नाणे.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nअमेरिका देशाचे राजकीय विभाग\nअलाबामा · अलास्का · आयडाहो · आयोवा · आर्कान्सा · इंडियाना · इलिनॉय · ॲरिझोना · ओक्लाहोमा · ओरेगन · ओहायो · कनेक्टिकट · कॅन्सस · कॅलिफोर्निया · कॉलोराडो · केंटकी · जॉर्जिया · टेक्सास · टेनेसी · डेलावेर · नेब्रास्का · नेव्हाडा · नॉर्थ कॅरोलिना · नॉर्थ डकोटा · न्यू जर्सी · न्यू मेक्सिको · न्यू यॉर्क · न्यू हॅम्पशायर · पेनसिल्व्हेनिया · फ्लोरिडा · मिनेसोटा · मिशिगन · मिसिसिपी · मिसूरी · मॅसेच्युसेट्स · मेन · मेरीलँड · मोंटाना · युटा · र्‍होड आयलंड · लुईझियान�� · वायोमिंग · विस्कॉन्सिन · वेस्ट व्हर्जिनिया · वॉशिंग्टन · व्हरमाँट · व्हर्जिनिया · साउथ कॅरोलिना · साउथ डकोटा · हवाई\nअमेरिकन सामोआ · गुआम · उत्तर मेरियाना द्वीपसमूह · पोर्तो रिको · यू.एस. व्हर्जिन द्वीपसमूह\nबेकर आयलंड · हाउलँड आयलंड · जार्व्हिस आयलंड · जॉन्स्टन अटॉल · किंगमन रीफ · मिडवे अटॉल · नव्हासा द्वीप · पाल्मिरा अटॉल · वेक आयलंड\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ मार्च २०२१ रोजी १८:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A1%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F", "date_download": "2021-12-05T08:05:00Z", "digest": "sha1:P7C4I44TPXGPNRW7ONNUG5V5XHUU7H3O", "length": 4695, "nlines": 72, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "स्टारडस्ट - विकिपीडिया", "raw_content": "\nस्टारडस्ट हे भारतामधील एक इंग्लिश नियतकालिक आहे. मॅग्ना पब्लिशिंग कंपनीच्या मालकीच्या ह्या नियतकालिकाचा विषय हिंदी सिनेसृष्टी हा आहे.\nहे मासिक १९७१मध्ये नरी हिराने सुरू केले[१] आणि १९९५मध्ये शोभा डेने याचे संपादकपद घेतल्यावर भरभराटीस आले.[२]\nस्टारडस्ट मासिकातर्फे दरवर्षी हिंदी चित्रपटांसाठी स्टारडस्ट पुरस्कार दिला जातो.\nआयएसबीएन जादुई दुवे वापरणारी पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ फेब्रुवारी २०१४ रोजी ००:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/topics/chagan-bhujbal/", "date_download": "2021-12-05T07:24:11Z", "digest": "sha1:AJBQB6JAZDCL2VI3F6VMZRMB6QLRTRH7", "length": 16508, "nlines": 145, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Chagan Bhujbal | Chagan Bhujbal latest news | Chagan Bhujbal Property | Chagan Bhujbal contact Number | छगन भुजबळ", "raw_content": "\nरविवार ५ डिसेंबर २०२१\nकोरोना वायरस बातम्याभारत विरुद्ध न्यूझीलंडलोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्डसओमायक्रॉनममता बॅनर्जीकंगना राणौतबीसीसीआयलोकमत डिजीटल इन्फ्लूअन्सर ॲवॉर्ड २०२१नवाब मलिक बिग बॉस मराठी\n12:22 PM जम्मू-काश्मीर: गुलमर्गमध्ये मोठी हिमवृष्टी; संपूर्ण परिसरात बर्फाची चादर\n12:01 PMट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील टीम इंडियाच्या कामगिरीवर सौरव गांगुलीचं परखड मत; म्हणाला, ४-५ वर्षांत...\n11:40 AM देशात ओमायक्रॉनचा पाचवा रुग्ण आढळला; टांझानियाहून दिल्लीत परतलेल्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह\n11:29 AMIND vs NZ, 2nd Test Live Updates : दहा विकेट्स घेणाऱ्या एजाझ पटेलचं अभिनंदन करण्यासाठी राहुल द्रविड, विराट कोहली पोहोचले किवी ड्रेसिंग रुममध्ये\n11:22 AM देशातील ५० टक्के नागरिकांचं लसीकरण पूर्ण; केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांची माहिती\n10:49 AMसारा तेंडुलकरची Date Night, फोटो झाले व्हायरल; जाणून घ्या कोण आहे तिच्यासोबत\n10:14 AMT10 League Final : ६,६,६,६,६,६,६...; आंद्रे रसेलची चौकार-षटकारांची आतषबाजी, १६ चेंडूंत कुटल्या ७८ धावा\n10:10 AM जळगाव : जुन्या वादातून पवन मुकुंदा सोनवणे (२५, रा. आदीत्य चौक, रामेश्वर काॅलनी) या तरुणाचा खून झाला आहे. रात्री ११ वाजता त्याच्यावर चाकू हल्ला झाला होता. आज सकाळी त्याची प्राणज्योत मालवली.\n10:05 AM मयांक अग्रवालचे अर्धशतक, चेतेश्वर पुजारासह पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी, भारताकडे ३६३ धावांची आघाडी\n09:59 AMममता बॅनर्जींनी आदित्य ठाकरेंकडे केली 'ही' मागणी; राऊतांनी सांगितला भेटीदरम्यानचा किस्सा\n09:48 AM नाशिक- बेमोसमी पावसानंतर नाशिक मध्ये नंतर हळूहळू थंडी वाढू लागली असून आज सकाळी अवघे नाशिक शहर धुक्यात हरवले होते. सकाळी धुक्यामुळे गोदकाठ आणि रस्तेही हरवले होते. आज सकाळी 17.9 अंश सेल्सिअस अशा किमान तापमानाची नोंद झाली.\n09:19 AMनवा पक्ष स्थापन करणार का गुलाम नबी आझाद म्हणाले, \"राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही\"\n11:15 PM'खुशाल कारवाई करा, काळजी करू नका', अमित शहांचे आयपीएस अधिकाऱ्यांना आदेश\n11:00 PM हुबळीतील आयुर्वेदिक कॉलेजचे दोन विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह. त्यांनी अयोध्या, दिल्ली आणि अन्य ठिकाणांहून प्रवास केलेला.\n10:37 PM38 देशांत पसरला, एकाही मृत्यूची नोंद नाही; ओमायक्रॉनवर WHO चा मोठा दिलासा\nलोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्डस\nलोकमत डिजीटल इन्फ्लूअन्सर ॲवॉर्ड २०२१\nराष्ट्रवादीचे नेते असलेले छगन भुजबळ Chagan Bhujbal ५० वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. बाळासाहेब ठाकरेंचे खास असलेल्या भुजबळ यांच्याकडे शिवसेनेत असताना अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. १९९१ मध्ये भुजबळांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यानंतर भुजबळांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री, गृह मंत्रालय यासारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत.\nनाशिक :साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमात कुठलीही उणीव भासणार नाही - छगन भुजबळ\nAkhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan in Nashik : कुसुमाग्रज नगरी मेट भुजबळ नॉलेज सिटी येथील मुख्य सभामंडपाच्या कामाची, किचन, भोजन व्यवस्था, प्रमुख पाहण्यासाठी उभारण्यात आलेल्या रूमची मंत्री छगन भुजबळ यांनी पाहणी केली. ...\nपुणे :पुणे विद्यापीठात उभारणार देशातील पहिला 'सावित्रीबाई फुलेंचा पूर्णाकृती पुतळा'\nविद्यापीठ आवारात बसवण्यात आलेल्या महात्मा फुले यांच्या पुतळ्या जवळच विद्यापीठ प्रशासनाने सावित्रीबाई फुले यांचा पुतळा उभारण्यासाठी जागा निश्चित करण्यात आली आहे ...\nपुणे :Chagan Bhujbal: भाजपची दुटप्पी भूमिका; ओबीसी आरक्षणासाठी मोर्चा काढतात तर दुसरीकडे विरोधही करतात\nओबीसी ची जनगणना झालीच पाहिजे. मात्र त्यात भाजप खोडा घालत आहे. जनगणना ही एका दिवसांत होणारी बाब नाही. त्याला बराच वेळ लागतो ...\nगडचिरोली :ओबीसी आरक्षणाचे श्रेय सर्वच पक्षांच्या नेत्यांचे; कृतज्ञता सोहळ्यात भुजबळांचे मत\nGadchiroli News राज्यातील ८ जिल्ह्यांमध्ये ओबीसींचे आरक्षण वाढविण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला. त्याचे श्रेय माझ्या एकट्याचे नसून महाआघाडीतील सर्वच पक्षांच्या नेत्यांचे आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ना. छगन भुजबळ यांनी व्यक्त क ...\nचंद्रपूर :छगन भुजबळांनी चाखला शिवभोजनात पाटोडी रस्सा\nChandrapur News अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा ताफा आज (दि.१८) भिवापूर बसस्थानक परिसरात थांबला. येथे पोहचताच भुजबळ थेट लगतच्याच शिवभोजन केंद्रात शिरले आणि केंद्राअंतर्गत सोयी सुविधांची माहिती घेत, शिवभोजनाचा स्वाद घेतला. ...\nनागपूर :छगन भुजबळ आजपासून विदर्भ दौऱ्यावर\nNagpur News राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे अन्न नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ हे रविवारपासून विदर्भ दौऱ्यावर येत आहेत. ...\nनाशिक :रुग्णसंख्या आटोक्यात ठेवण्यासाठी कवच-कुंडल मोहीम राबवा, छगन भुजबळांचे निर्देश\nChhagan Bhujbal : येवला व निफाड तालुका कोरोना सद्यस्थिती व उपायोजना आढावा बैठक प्रसंगी पालकमंत्री छगन भुजबळ बोलत होते. ...\nनाशिक :वन्यजीव संवर्धनासाठी 'ट्रान्सिट ट्रिटमेंट सेंटर' ठरणार मैलाचा दगड : छगन भुजबळ\nजखमी वन्यप्राण्यांची शुश्रुषा करणे संकटात सापडलेल्या वन्यजीवांना आपला जीव धोक्यात घालून ह्यरेस्क्यूह्ण करणे, वणवे रोखणे, जंगलातील तस्करी रोखणे, असे सर्व काम वनखात्याकडून केले जाते व हे अत्यंत धोकादायक व जोखमीचे आणि तितकेच जबाबदारीचे काम ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nCoronaVirus News: ओमायक्रॉनचा धोका वाढला असताना मोठा दिलासा; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली पॉझिटिव्ह बातमी\nNagaland Firing : नागालँडमध्ये हिंसाचार, गोळीबारात ११ जणांचा मृत्यू; गावकऱ्यांनी सुरक्षा दलाच्या गाड्या जाळल्या\nदिल्लीत आढळला ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण, महाराष्ट्रासह विविध राज्यात 5 जणांना लागण\n जानेवारीत कोरोनाची तिसरी लाट येणार; दिवसाला दीड लाख संक्रमित\nCoronaVirus News: ओमायक्रॉनमुळे देशात कोरोनाची तिसरी लाट; पुढील ८ आठवडे देशासाठी अत्यंत महत्त्वाचे\nट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील टीम इंडियाच्या कामगिरीवर सौरव गांगुलीचं परखड मत; म्हणाला, ४-५ वर्षांत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maxmaharashtra.com/bs-politics/jayant-patil-criticizes-over-ed-cbi-action-1030935", "date_download": "2021-12-05T07:41:16Z", "digest": "sha1:H24ELJZNMV57CSFDGJS6WFOVSYUQYBSY", "length": 5915, "nlines": 77, "source_domain": "www.maxmaharashtra.com", "title": "ईडी आणि सीबीआयला कायद्याने अनेक अधिकार मिळाल्याने ते कुणालाही अटक करू शकतात- पाटील", "raw_content": "\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\n‘भारतातल�� राजकारण – सीझन १’\nHome > Politics > ईडी आणि सीबीआयला कायद्याने अनेक अधिकार मिळाल्याने ते कुणालाही अटक करू शकतात- पाटील\nईडी आणि सीबीआयला कायद्याने अनेक अधिकार मिळाल्याने ते कुणालाही अटक करू शकतात- पाटील\nअहमदनगर : ईडी आणि सीबीआयला कायद्याने अनेक अधिकार मिळाल्याने ते कुणालाही अटक करू शकतात त्यामुळे त्याचा गैरफायदा घेत ते महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांना ओढून- ताणून अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत असं राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे. ते काल अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद यात्रेनंतर पत्रकारांशी बोलत होते.\nभोसरी भूखंड प्रकरणात ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाच्या पथकाने माजी मंत्री एकनाथ खडसे यांना मुक्ताईनगर येथे जाऊन समन्स बजाविले आहे. दरम्यान ईडीच्या कारवाई नंतर जिल्ह्यात आणि राज्यात अनेक चर्चा आणि अफवा पसरल्या होत्या. याबाबत पाटील यांना विचारले असता, ईडीने सूडाच्या भावनेतून काम करायला सुरुवात केली आहे, ओढून-ताणून प्रत्येक नेत्यांचा संबंध कोणत्यातरी प्रकरणाशी जोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.\nदरम्यान अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादीची अत्यंत चांगली परिस्थिती असून, जिल्ह्यातील नेत्या आणि कार्यकर्त्यांशी भेटून राष्ट्रवादीला अधिक मजबूत करण्यासाठीचा आजचा दौरा आहे, सोबतच भविष्यात पारनेर मतदार संघात लोकसभेची जागा राष्ट्रवादी जिंकू शकेल असं पाटील यांनी म्हटले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.thosprahar.com/jalgaon-live-corona-update-decrease-in-the-number-of-patients-in-jalgaon-district-29-corona-infected-patients-in-amalner/", "date_download": "2021-12-05T08:03:24Z", "digest": "sha1:ESW6I3GSLXQJYCXVZKS2I3BQVYQ2GC5I", "length": 10965, "nlines": 107, "source_domain": "www.thosprahar.com", "title": "?जळगांव Live.. कोरोना Update... जळगांव जिल्ह्यात रुग्णांच्या संख्येत घट..अमळनेरात 29 कोरोना बाधित रुग्ण..! - ThosPrahar News | Thos Nirbhid Marathi Batmya", "raw_content": "\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nअमळन��र: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nवस्त्रहरणाच्या सीन शूटिंग नंतर ढसाढसा रडली द्रौपदी..पहा काय होत कारण..\nघाबरू नका हे आहेत उपाय आणि उपचार..\nअमळनेर: दामिनी पथकाचे मुंदडा विद्यालयात समुपदेशन..सर्व शाळांना देणार भेट..\nअमळनेर: एकतास येथे पिक नियोजनाची जलमिञांची गावसभा संपन्न..\nअमळनेर: सोनू भटू चौधरी यांची जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी व अंमळनेर तालुकाध्यक्ष छोटू रमेश चौधरी यांची निवड..\nजळगांव Live.. कोरोना Update… जळगांव जिल्ह्यात रुग्णांच्या संख्येत घट..अमळनेरात 29 कोरोना बाधित रुग्ण..\nजळगांव Live.. कोरोना Update… जळगांव जिल्ह्यात रुग्णांच्या संख्येत घट..अमळनेरात 29 कोरोना बाधित रुग्ण..\nजळगांव Live.. कोरोना Update… जळगांव जिल्ह्यात रुग्णांच्या संख्येत घट..अमळनेरात 29 कोरोना बाधित रुग्ण..\nजळगांव जिल्ह्यात आज एकूण 808 रुग्ण कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत तर 1076 रुग्ण बरे झाले आहेत.\nजळगाव शहर – १५३, जळगाव ग्रामीण-३१, भुसावळ- १३३, अमळनेर-२७, चोपडा-२९, पाचोरा-१६, भडगाव-१७, धरणगाव-०९, यावल-२५, एरंडोल-१९, जामनेर-३८, रावेर-७८, पारोळा-३२, चाळीसगाव-६९, मुक्ताईनगर-७८, बोदवड-४६, इतर जिल्ह्यातील-०८ असे एकुण ८०८ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या १२५ हजार ४५४ पर्यंत पोहचली असून ११३ हजार ४३२ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज १९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार आतापर्यंत २२५४ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर ९७६८ रुग्ण सध्या उपचार घेताय.\nअमळनेर तालुक्यात ग्रामीण भागात 285 तर बाधित 11\nशहरी भागात 465 तर बाधित 18 असे एकूण 749 चाचण्या करण्यात आल्या असून 29 रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत.\nजळगाव: जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाची शक्यता..जिल्हाधिकारी यांनी दिला सावधानतेचा इशारा..\nजळगावात उकिरड्यावर आढळले अर्भक मृतावस्थेत…\nजिल्हा काँग्रेस जिल्हाध्यक्ष मा.बाळसाहेब प्रदीप पवार यांच्या भूमिकेमुळे महा विकास आघाडीला घवघवीत यश\nबोगस मतदार नोंदणी होऊ नये यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे.. जिल्हाधिकारी अभिजित राऊत\nबोगस मतदार नोंदणी होऊ नये यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे.. जिल्हाधिकारी अभिजित राऊत\nकवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात जननायक बिरसा मुंडा यांच्या जयंती कार्यक्रमात ���्र कुलसचिव अनुपस्थित… विद्यापीठाने समजपत्र द्यावे आदिवासी संघटनांची मागणी…\nठोसप्रहार न्यूज अँप डाउनलोड करा\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nअमळनेर : माईंड पार्लर मधील फलक, लोकांच्या चर्चेला उधाण…\nशशी थरूर यांचा 6 महिला खासदारांसोबत सेल्फी व्हायरल… कप्शनमुळे वादात..मागितली माफी…\nधक्कादायक: भाऊ झाला वैरी..अल्पवयीन बहिणीवरच केला भावांनी सतत बलात्कार..अल्पवयीन बहिणीवरच केला भावांनी सतत बलात्कार..गरोदर राहिल्यानंतर घटना उघडकीस..\nमहत्वाचे..पुरुषांच्या दाढी मुळे महिलांना जावे लागत आहे “या”आजाराला सामोरे..\nअमळनेर:अजून दोन तरुणी नेल्या पळऊन..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.thosprahar.com/many-bjp-workers-from-dhule-district-have-joined-ncp-under-the-leadership-of-former-anil-gote/", "date_download": "2021-12-05T08:17:45Z", "digest": "sha1:NWU74VETNGWVVPEQZKL2V43KVVCX5WN6", "length": 11939, "nlines": 107, "source_domain": "www.thosprahar.com", "title": "माजी आ. अनिल गोटे यांच्या नेतृत्वाखाली धुळे जिल्ह्यातील भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश - ThosPrahar News | Thos Nirbhid Marathi Batmya", "raw_content": "\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nवस्त्रहरणाच्या सीन शूटिंग नंतर ढसाढसा रडली द्रौपदी..पहा काय होत कारण..\nघाबरू नका हे आहेत उपाय आणि उपचार..\nअमळनेर: दामिनी पथकाचे मुंदडा विद्यालयात समुपदेशन..सर्व शाळांना देणार भेट..\nअमळनेर: एकतास येथे पिक नियोजनाची जलमिञांची गावसभा संपन्न..\nअमळनेर: सोनू भटू चौधरी यांची जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी व अंमळनेर तालुकाध्यक्ष छोटू रमेश चौधरी यांची निवड..\nमुख्यपेज/Dhule/माजी आ. अनिल गोटे यांच्या नेतृत्वाखाली धुळे जिल्ह्यातील भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश\nमाजी आ. अनिल गोटे यांच्या नेतृत्वाखाली धुळे जिल्ह्यातील भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश\nमाजी आ. अनिल गोटे यांच्या नेतृत्वाखाली धुळे जिल्ह्यातील भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात आज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि माजी आ. अनिल गोटे यांच्या नेतृत्वाखाली धुळे जिल्ह्यातील भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला.\nधुळे जिल्ह्यातील भरत पाटील, भास्कर पाटील, अनंतराव पाटील, बाळू पाटील, कपिल दामोदर, माजी संस्थापक जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर पाटील, शहर उपाध्यक्ष दिलीप पाटील, राजेंद्र गायकवाड यांसह भाजपाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश झाला.\nयावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, युवक कार्याध्यक्ष रविकांत वरपे, धुळे शहर विधानसभा अध्यक्ष विजय वाघ, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष विजय वाडकर, संयोजक प्रशांत भदाणे उपस्थित होते.\nआदिवासी संशोधक अभिछात्रवृती – Tribal Research Fellowship 2021 व नाम सार्ध्यमाचा फायदा घेवून पीएचडी ला प्रवेश घेणाऱ्या बोगस आदिवासी विद्यार्थ्यांवर आळा घाला – जयस महाराष्ट्रची मागणी\nप्राथमिक आरोग्य केंद्र बोराडी येथे नवीन रुजू झालेले वैद्यकीय अधिकारी ह्यांचा सत्कार.\nआज देवपुरातील गल्ली नं 6 परिसरात अजहर पठाण कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्��ी (अल्पसंख्यांक विभाग यांच्या प्रयत्नाने फवारणी करण्यात आली\nधुळे तालुका राष्ट्रवादी पक्षाच्या प्रयत्नांना यश मुकटी येथील 11 KV शेतीपंपाची लाईन आठ दिवसात नंतर सुरू..\nधुळे तालुका राष्ट्रवादी पक्षाच्या प्रयत्नांना यश मुकटी येथील 11 KV शेतीपंपाची लाईन आठ दिवसात नंतर सुरू..\nनवीन मोटरसायकल घेऊन जाताना 21 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या..2 आरोपी घेतले ताब्यात..\nठोसप्रहार न्यूज अँप डाउनलोड करा\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nअमळनेर : माईंड पार्लर मधील फलक, लोकांच्या चर्चेला उधाण…\nशशी थरूर यांचा 6 महिला खासदारांसोबत सेल्फी व्हायरल… कप्शनमुळे वादात..मागितली माफी…\nधक्कादायक: भाऊ झाला वैरी..अल्पवयीन बहिणीवरच केला भावांनी सतत बलात्कार..अल्पवयीन बहिणीवरच केला भावांनी सतत बलात्कार..गरोदर राहिल्यानंतर घटना उघडकीस..\nमहत्वाचे..पुरुषांच्या दाढी मुळे महिलांना जावे लागत आहे “या”आजाराला सामोरे..\nअमळनेर:अजून दोन तरुणी नेल्या पळऊन..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://m.dailyhunt.in/news/india/marathi/prahaar+konkan-epaper-praharko/rashtriy+svayansevak+sangh+taluka+sangh+chalak+rajendr+kushe+yanna+pitrishok-newsid-n324582280", "date_download": "2021-12-05T08:52:54Z", "digest": "sha1:BU5UDX4FCI2M3ANS7SXMPDRDS3VRGRVM", "length": 2414, "nlines": 28, "source_domain": "m.dailyhunt.in", "title": "Dailyhunt", "raw_content": "\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघ तालुका संघ चालक राजेंद्र कुशे यांना पितृशोक\nराजापूर | वार्ताहर :\nशहर बाजारपेठेतील रहिवासी व आयुर्वेदीक औषधांचे अभ्यासक व विक्रेते श्रीराम गोविंद कुशे (९८) ���ांचे १६ ऑक्टोबर रोजी वृध्दापकालाने निधन झाले.\n ओमायक्रॉनच्या दहशतीनं डॉक्टर बनला खूनी; स्वत:च्या कुटुंबालच संपवलं\nकानपूर : कोविड-१९ चा नवा विषाणू ओमायक्रॉनने लोकांमध्ये मोठी दहशत निर्माण केली आहे. सामान्य लोकांना सोडाच रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टरही या विषाणूला घाबरून आहेत.\nकोविडविषयी सर्व लेटेस्ट अपडेट येथे वाचा\n राज्यातल्या या जिल्ह्यात पहिली जमावबंदी लागू; रॅली, आंदोलनावर बंदी\nअकोला, 05 डिसेंबर: कोरोना व्हायरसचा (corona) नवा व्हेरिएंट ओमायक्रॉननं (Omicron)राज्याची चिंता वाढवली आहे. ओमायक्रॉन (Omicron) आता महाराष्ट्रात (maharashtra) धडकला आहे.\nकोविडविषयी सर्व लेटेस्ट अपडेट येथे वाचा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/486830", "date_download": "2021-12-05T08:28:50Z", "digest": "sha1:3SIKJCTRSPOWKINJ35ATDUR2UKLGTSKX", "length": 2095, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"कोळिकोड\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"कोळिकोड\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१६:४७, ६ फेब्रुवारी २०१० ची आवृत्ती\n२२ बाइट्सची भर घातली , ११ वर्षांपूर्वी\n१५:०३, २ फेब्रुवारी २०१० ची आवृत्ती (संपादन)\nSieBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: bn:কজহিকোদে)\n१६:४७, ६ फेब्रुवारी २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nTXiKiBoT (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: fa:کالیکوت)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F/", "date_download": "2021-12-05T07:34:12Z", "digest": "sha1:IOO22NTHU7RYA5CZIA65QT2TUZSZONC6", "length": 8650, "nlines": 148, "source_domain": "policenama.com", "title": "इंडिया मार्ट Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune Crime | पुण्याच्या आंबेगावातील खून प्रकरणातील ‘फरारी’ बीडमधून अटकेत;…\nACP Gajanan Tompe | पुण्यातील कोथरूड विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त गजानन टोम्पे यांची…\nPune ACP Transfers | पुण्यातील 6 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या \nतुमच्याकडे आहे ‘हे’ 1 रुपयाचं दुर्मिळ नाणं तर घर बरबसल्या मिळतील 10 कोटी रुपये, जाणून…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोना महामारीमुळे अनेकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अशात जर तुम्हाला जुनी नाणी गोळा करण्याचा छंद असेल तर तुम्ही घर बसल्या करोडपती होऊ शकता. जर तुमच्याकडे ब्रिटीशकालीन एक रुपयांच नाणं असेल तर तुम्ही…\nयंद��च्या दिवाळीला 10 रूपयांची एक नोट तुम्हाला करेल मालामाल, अकाऊंटमध्ये येतील हजारो रूपये, जाणून…\nTanisha Mukherjee | अभिनेत्री काजोलच्या बहिणीला कोरोनाची…\nJay Bhanushali | अभिनेता जय भानुशालीसाठी लेक ताराने गायलं…\nYamini Malhotra | ‘गुम हे किसीके प्यार मे’मधल्या ‘या’…\nShanaya Kapoor | शनाया कपूरच्या स्मार्टनेसने दिली बहिण सोनम…\nUrvashi Rautela | लुंगी परिधान करून शॉपिंग करताना दिसली…\nHanuma Vihari | टीम इंडियाने दुर्लक्षित केलेल्या हनुमा…\nAnti Corruption Bureau Pune | पुण्यातील पोलिस कर्मचारी लाच…\nPune Crime | पुण्यात नात्याला काळिमा फासणारी घटना \nIncome Tax Return 2021 | घरबसल्या ऑनलाइन फाईल करा ITR, जाणून…\nIncome Tax Return File | 31 डिसेंबरपूर्वी उरकून घ्या…\nPune Crime | पुण्याच्या आंबेगावातील खून प्रकरणातील…\nACP Narayan Shiragavkar | सहाय्यक पोलिस आयुक्त नारायण…\nACP Gajanan Tompe | पुण्यातील कोथरूड विभागाचे सहाय्यक पोलिस…\nPune ACP Transfers | पुण्यातील 6 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या…\nLink PAN to LIC Policies | LIC ने आपल्या ग्राहकांसाठी आणली…\nअवघे 7 हजार देऊन खरेदी करा जास्त मायलेजच्या TVS Sport चे…\nPune Crime | पुण्यात PMPML बस आदळल्याने प्रवाशाच्या मणक्यात…\nNew Wage Code | वेतन वाढीच्या आनंदावर ‘टाच’…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nIncome Tax Return File | 31 डिसेंबरपूर्वी उरकून घ्या ‘हे’ काम,…\nMoney Laundering Case | ‘हवाला’च्या माध्यमातून हाँगकाँगला…\nPune Railway Station | पुणे स्टेशनचा भार होणार हलका \nPune Crime | पुण्यातील नामांकित सराफांना गंडा, महिला CCTV मध्ये कैद;…\nHardik Pandya | मुंबई इंडियन्सनं सोडून दिल्यावर हार्दिकनं शेअर केला…\nPune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 90 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी\nLink PAN to LIC Policies | LIC ने आपल्या ग्राहकांसाठी आणली विशेष ऑफर, परंतु अगोदर करावे लागेल ‘हे’ महत्वाचे…\nPune ACP Transfers | पुण्यातील 6 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या प्रशासन, वाहतूक शाखा, गुन्हे शाखा, कोथरूड,…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/vira-warriors-team/", "date_download": "2021-12-05T07:16:43Z", "digest": "sha1:B2BHKSHQAUBBFUGR4XLD2J74NKRLRZPT", "length": 8069, "nlines": 145, "source_domain": "policenama.com", "title": "Vira Warriors team Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune Crime | पुण्याच्या आंबेगावातील खून प्रकरणातील ‘फर��री’ बीडमधून अटकेत;…\nACP Gajanan Tompe | पुण्यातील कोथरूड विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त गजानन टोम्पे यांची…\nPune ACP Transfers | पुण्यातील 6 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या \nPune News : सुपरनोव्हाज, विरा वॉरियर्सचा विजय\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - फुरसुंगी येथे सुरु असलेल्या वेंकीज प्रस्तुत वॉरियर्स महिला प्रिमीयर लीग टी २० क्रिकेट स्पर्धेत एच. पी. सुपर नोव्हाज आणि विरा वॉरियर्स संघांनी शानदार विजय मिळविले. तीन सामन्यात सुपरनोव्हाजचा दुसरा विजय ठरला, तर…\nNikki Tamboli | बर्थडे पार्टीमध्ये निक्की तांबोलीचा बोल्ड…\nYamini Malhotra | ‘गुम हे किसीके प्यार मे’मधल्या ‘या’…\nAmeesha Patel | ‘या’ प्रकरणी अभिनेत्री अमिषा…\nAlanna Panday | अनन्या पांडेच्या बहिणीचा बॉयफ्रेंडसोबत…\nAishwarya Rai | ऐश्वर्या रायला आलिया भट्टच्या भावानं केलं…\nAnemia | ‘ही’ 5 लक्षणे पुरुषांमध्ये गंभीर…\nGold Price Today | सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या आजचे नवे…\nPF Account | पीएफ खातेधारकांना मिळणार 1 लाखांचा लाभ; कसे…\nPune Crime | पुण्याच्या आंबेगावातील खून प्रकरणातील…\nACP Narayan Shiragavkar | सहाय्यक पोलिस आयुक्त नारायण…\nACP Gajanan Tompe | पुण्यातील कोथरूड विभागाचे सहाय्यक पोलिस…\nPune ACP Transfers | पुण्यातील 6 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या…\nLink PAN to LIC Policies | LIC ने आपल्या ग्राहकांसाठी आणली…\nअवघे 7 हजार देऊन खरेदी करा जास्त मायलेजच्या TVS Sport चे…\nPune Crime | पुण्यात PMPML बस आदळल्याने प्रवाशाच्या मणक्यात…\nNew Wage Code | वेतन वाढीच्या आनंदावर ‘टाच’…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nPune Crime | पुण्याच्या आंबेगावातील खून प्रकरणातील ‘फरारी’ बीडमधून…\nLife Insurance | लाईफ इन्श्युरन्स घेताना कधीही करू नका…\nST Workers Strike | आंदोलनस्थळी भोवळ येऊन पडलेल्या एसटी कामगाराचा…\nPune Crime | पुण्यात नात्याला काळिमा फासणारी घटना \nSatara District Bank | सातारा जिल्हा बँकेत वेगळंच चित्र \nMultibagger Stock | 1 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या ‘या’ स्टॉकने बदलले गुंतवणुकदारांचे नशीब, 1 लाख झाले रू.…\nLink PAN to LIC Policies | LIC ने आपल्या ग्राहकांसाठी आणली विशेष ऑफर, परंतु अगोदर करावे लागेल ‘हे’ महत्वाचे…\nIPL 2022 | विराट कोहलीचा कॅप्टन होणार आयपीएलमधील ‘या’ टीमचा हेड कोच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/satara/satara-dcc-bank-election-2021-mla-shashikant-shinde-criticizes-mp-udayanraje-bhosale-and-a732/", "date_download": "2021-12-05T08:33:02Z", "digest": "sha1:L64SATFUQIM6C5J6QVM3N7JULKGCDU3D", "length": 20192, "nlines": 142, "source_domain": "www.lokmat.com", "title": "'उदयनराजेंना बिनविरोध अन् माझा पराभव, हे राजकारण न कळण्याइतका मी दुधखुळा नाही' - Marathi News | Satara dcc bank election 2021, MLA Shashikant Shinde criticizes MP Udayanraje Bhosale and Shivendraraje Bhosale | Latest satara News at Lokmat.com", "raw_content": "\nरविवार ५ डिसेंबर २०२१\nकोरोना वायरस बातम्याभारत विरुद्ध न्यूझीलंडलोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्डसओमायक्रॉनममता बॅनर्जीकंगना राणौतबीसीसीआयलोकमत डिजीटल इन्फ्लूअन्सर ॲवॉर्ड २०२१नवाब मलिक बिग बॉस मराठी\n'उदयनराजेंना बिनविरोध अन् माझा पराभव, हे राजकारण न कळण्याइतका मी दुधखुळा नाही'\nसातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला.\n'उदयनराजेंना बिनविरोध अन् माझा पराभव, हे राजकारण न कळण्याइतका मी दुधखुळा नाही'\nसातारा: नुकतीच सातारा जिल्हा बँकेची निवडणूक (Satara District Bank Election) पार पडली. या निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे(MLA Shashikant Shinde) यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला. जावळी तालुका सोसायटी मतदारसंघातून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कट्टर समर्थक ज्ञानदेव रांजणे (Dnyandev Ranjane) यांनी शिंदेंचा एक मताने पराभव केला. या पराभवावरुन आमदार शिंदे चांगलेच नाराज असल्याचे पाहायला मिळतंय. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत 100 टक्के राजकारण झालं असून राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते माझ्या पराभवाला जबाबदार आहेत, असा खळबळजनक आरोप शिंदे यांनी केला आहे.\nहे शिवेंद्रराजेंचे षडयंत्र आहे\nनिकालानंतर काल(गुरुवार) आमदार शिंदे माध्यमांसमोर आले आणि निकालावर आपली प्रतिक्रिया दिली. 'आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendrasinharaje Bhosle) यांच्यामुळे माझा पराभव झाला, हे त्यांचेच षडयंत्र होते, असा आरोप त्यांनी यावेळी केला आहे. तसेच, ज्या उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांचा विरोध केला जात होता, मग त्यांना पॅनलमध्ये कसे घेतले, अचानक काय घडलं की महाराष्ट्रातील इतर कोणत्या नेत्याची जादूची कांडी फिरवली गेली आणि उदयनराजेंना बिनविरोध करावं लागलं असा सवाही त्यांनी केला.\nते पुढे म्हणाले, एका बाजूला तुम्ही सगळे एकत्र येऊन ज्यांच्याशी तुमचे वाद आहेत, त्यांना बिनविरोध करता आणि दुसऱ्या बाजूला पाच वर्ष तुमच्यासोबत चांगलं काम करणाऱ्याचा तुम्ही पराभव करता. हे राजकार�� न कळण्याइतका मी दूधखुळा नाही. मात्र, फसवून पाडण्याचा प्रयत्न केला, हे चुकीचंच आहे, असंही ते म्हणाले.\nजयंत पाटील काय म्हणाले \nशशिकांत शिंदेंनी केलेल्या आरोपाबाबत जयंत पाटलांना पत्रकारांनी प्रश्न विचारला, त्यावर पाटील म्हणाले की, शिंदे यांनी माध्यमांसमोर भूमिका मांडली आहे, त्यांची भेट झाल्यानंतर मी त्याबाबत अधिक बोलू शकेल. त्यांचे म्हणने जाणून घेईन, असं मत जयंत पाटील म्हणाले. तसेच, राज्यात महाविकास आघाडी सत्तेत आहे, प्रत्येक पक्षाला कुणासोबत आघाडी करायची ते ठरवण्याचा अधिकार आहे, असंही त्यांनी नमूद केलं.\nनिवडणूक शिंदेंनी गांभीर्याने घ्यायला हवी होती\nसातारा जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला. मात्र, मी अद्याप त्यांच्या पराभवाचं कारण काय असू शकेल याच्या खोलात गेलेलो नाही. पण, त्यांनी ही निवडणूक गांभीर्यानं घ्यायला हवी होती, असं पवार म्हणाले. तसिच, निवडणुकीच्या निकालानंतर साताऱ्यातील कार्यालयावर दगडफेक झाली, ही घटना खूपच दुर्दैवी आहे, असंही पवार म्हणाले.\nटॅग्स :Shashikant Shindesatara-pcNCPUdayanraje BhosaleShivendrasinghraja Bhosaleशशिकांत शिंदेसाताराराष्ट्रवादी काँग्रेसउदयनराजे भोसलेशिवेंद्रसिंहराजे भोसले\nपुणे :Nana Patole: भाजपचं आपला शत्रू; भ्रष्ट मंत्र्यांच्या विरोधात फेरयाचिका दाखल करा\nपुरंदरचे आमदार आणि जिल्हाध्यक्ष यांच्यात कुठेच वाद नाही. आपला शत्रू भारतीय जनता पक्ष आहे, हेही लक्षात ठेवा, असे आवाहनही पटोले यांनी केले. ...\nराष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा सांगली जिल्हा बँकेवर २० वर्षांपेक्षा जास्त काळ एकहाती अंमल. सध्या तरी त्यांना या निवडणुकीत संपूर्ण काँग्रेसचीच ‘गेम’ करायची होती. तो हुकला तरीही कृषी-सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्यावरचा त्यांचा ‘नेम ...\nसातारा :satara district bank election : जिल्हा बँक ठरली असंतोषाची जननी\nसातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा निकाल लागला आणि बालेकिल्ला असलेल्या राष्ट्रवादीमधील नाराजी समोर आली. कोण निवडणूक आलं, यापेक्षा कोणाचा करेक्ट गेम केला याचाच आनंद राष्ट्रवादीतील काही नेत्यांना झाल्याचे दिसून आले. त्यावरून आता जिल्ह्यातील पुढील राजकारणाच ...\nरायगड :सुरेश लाड यांची राजीनाम्याची तलवार तिसऱ्याच दिवशी म्यान, सुनील तटकरे यांची मनधरणी आली फळाला\nRaigad News: रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्र��स पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देणारे माजी आमदार सुरेश लाड यांचे बंड तिसऱ्या दिवशी थंड झाले आहे. ...\nपुणे :अजित पवारांनंतर राष्ट्रवादीच्या आणखी एका बड्या नेत्याच्या निकटवर्तींयांच्या घरावर आयकरचा छापा\nआयकर विभागाच्या चार पथकांकडून वेगवेगळ्या ठिकाणी ही कारवाई सुरु आहे ...\nमहाराष्ट्र :शशिकांत शिंदे यांच्या पराभवामागे अजित पवार\nबातमी आहे राष्ट्रवादीनेच राष्ट्रवादीच्या केलेल्या करेक्ट कार्यक्रमाची... शशिकांत शिंदेंना जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अवघ्या एका मताने पराभवाचा सामना करावा लागला.. आता या पराभवानंतर या मागे अजितदादांची खेळी तर कारणीभूत नाही ना... अशी चर्चा रंगलेय... आत ...\nसातारा :दोघेही अल्पवयीन; अपहरण करुन मुलीवर केले अत्याचार, मुलावर गुन्हा दाखल\nसातारा : चार महिन्यांपूर्वी एका १४ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर १७ वर्षांच्या मुलाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ... ...\nसातारा :अवकाळीची बाधा, त्यात ढगाळ हवामानाची गदा...\nरब्बीची शेतीपिके संपूर्णपणे फळबागासह पाण्याखाली राहिल्याने हंगामाचे संपूर्ण नुकसान झाले आहे. ...\nसातारा :सातारा जिल्हा बँकेत शिवेंद्रराजेंचेच 'राज'कारण\nबँकेच्या अध्यक्षपदासाठी अनेक इच्छुकांची मोर्चेबांधणी. मात्र, बँकेच्या राजकारणावर शिवेंद्रराजेंची असलेली मजबूत पकड इतरांना शांत करण्यास पुरेशी आहे. ...\nसातारा :सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावर शिवेंद्रसिंहराजेंचा दावा, सिल्वर ओकवर घेतली शरद पवारांची भेट\nगुरुवारी अजित पवारांना भेटल्यानंतर शिवेंद्रराजे यांनी शुक्रवारी लगेचच थोरल्या पवारांसमोर आपल्या मनातील इच्छा व्यक्त केली. ...\nसातारा :सावधान; यवतेश्वर घाटातून प्रवास करताय घाटातील वाहतूक बनतीयं धोकादायक\nसातारा-कास मार्गावर यवतेश्वर घाटात मोठ्या प्रमाणावर संरक्षक कठडे ढासळल्याची तसेच नादुरुस्त परिस्थिती आहे. यामुळे वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर येऊ लागला आहे. ...\nसातारा :अवकाळीचा फटका; मेघलदरेवाडीत थंडीने गारठून शेळ्या-मेंढ्यांचा मृत्यू\nखटाव परिसरात झालेल्या अवकाळी पावसाने जाखणगाव परिसरातील मेघलदरेवाडी येथील मेंढपाळ कुमार बाबा मदने यांच्या शेळ्या व मेंढ्या थंडीने गारठून मृत्यूमुखी पडल्या. यापूर्वी कोरोनाने हैराण झालेल्या बळीराजाला पुन्हा एकदा निसर्गाने फटका दिल्याने येथील शेतकरीवर्ग ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nशिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदींचा राजीनामा; उपराष्ट्रपतींना पत्र, अँकरपद सोडलं\nIND vs NZ, 2nd Test Live Updates : भारतानं दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडसमोर उभं केलं तगडं आव्हान, एजाझ पटेलनं पुन्हा दाखवला करिष्मा\nभारत-पाक व्यापार सुरु झाल्यास ६ महिन्यात ६० वर्षाचा विकास होईल; सिद्धूचं पाकप्रेम पुन्हा उफाळलं\nNagaland: “आपल्याच भूमीत नागरिक, कर्मचारी सुरक्षित नाहीत, गृह मंत्रालय नेमकं काय करतंय\nCoronaVirus News: ओमायक्रॉनचा धोका वाढला असताना मोठा दिलासा; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली पॉझिटिव्ह बातमी\nOmicron News: डोंबिवलीतील ओमायक्रॉन रुग्णाबद्दल समोर आली महत्त्वाची माहिती; तुम्ही घ्या 'ही' काळजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/product/%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%89%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-240-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80/AGS-CP-586?language=mr", "date_download": "2021-12-05T07:56:06Z", "digest": "sha1:UAKXSWZWJY5Z4VIPGZHNPFMV3UEYM2QF", "length": 3796, "nlines": 55, "source_domain": "agrostar.in", "title": "एफएमसी ड्युपॉन्ट - बेनेव्हिया (240 मिली) - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nड्युपॉन्ट - बेनेव्हिया (240 मिली)\nरासायनिक रचना: सायअॅन्ट्रानिलीप्रोल १०.२६% डब्ल्यू / डब्ल्यू ओडी\nमात्रा: द्राक्षे, डाळिंब (फुलकिडे,): 280 मिली / एकर; डाळिंब (पांढरी माशी,मावा), टोमॅटो, काकडी: 360 मिली / एकर; कोबी, मिरची: 240 मिली / एकर.मीडियम माती -100 ग्रॅम / एकर,काळ्या जमिनीसाठी 120 ग्रॅम / एकर\nप्रभावव्याप्ती: कांदा:फुलकिडे, डाळिंब:फुलकिडे, मिरची: फुलकिडे, कोबी:मावा, टोमॅटो:नागअळी\nसुसंगतता: सर्वसाधारण औषधांसोबत सुसंगत\nप्रभावाचा कालावधी: १५ दिवस\nपुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते\nपिकांना लागू: शिमला, टोमॅटो, वेलवर्गीय पिके, वांगी\nअतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा\nविशेष टिप्पण्या: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z130329022031/view", "date_download": "2021-12-05T08:38:58Z", "digest": "sha1:BZ2S6N4LSB4QGM52DHZGWGMC5LRTI3NQ", "length": 12050, "nlines": 192, "source_domain": "www.transliteral.org", "title": "अक्षरांची लेणी - राम ओवी आख्यान - TransLiteral Foundation", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|अक्षरांची लेणी|\nमोटेची आणि नागाची गाणी\nअक्षरांची लेणी - राम ओवी आख्यान\nलोकगीते म्हणजे लोकांच्या मानसिकतेची निर्मिती. ती कधीच जुनी होत नाही, उलट त्यातील गोडवा वाढतच जातो.\nरामग्रंथाचा पोथी अध्यात्म झाला एक \nवनवासा गेला राजा दशरथाचा ल्योक ॥\nरामग्रंथाचे पोथी अध्यात्म झाले दोन \nवनवासा गेली राजा दशरथाची सून ॥\nरामग्रंथाचे अध्यात्म झाले तीन \nवनवासा गेले रामासंग लक्ष्मण ॥\nरामग्रंथाचे अध्यात्म झाले चार \nवनवासा गेले उर्मिलेचे भरतार ॥\nरामग्रंथाचे अध्याय झाले पाच \nसितेचा सासूरवास रामा तुमच्या पुस्तकात ॥\nरामग्रंथाचे पोथी अध्याय झाले नवं \nदेवा मारोतीनं देला लंकेला खेवं ॥\nउगवले नारायण उगवता जोडीन हात \nमावळता धरीन पाय ॥\nदेवा नारायणा चिंता अवघ्याची करून जाय \nपाह्यटं उठूनी करते झाडलोट ॥\nदेवा नारायणाचा रथ आला वाडयानेटं ॥\nउगवला नारायण उगवला आडभिती \nपाह्नती चईतर दुनिया वापरती कशी ॥\nघेई ना, मी कोणाचं चोरून मारुन \nदेव गं नारायण पाह्यती वरुन ॥\nपाह्यटं उठून मले येशीकडं जाणं \nमारोतीच्या दर्शनाले गोळा झालं अवघे जनं ॥\nदेवा मारोतीच्या आरतीची वेळ झाली \nनेणती मैना कापूराले गेली ॥\nमारोती मेडयाची आरती होई तिन्ही सांजं \nनेणंता बाळ वाजवतो झांजं ॥\nदिवस मावळता काम सांगा करतीले दिवा नेते मारोतीले ॥\nपंढरीचा देव नाही कोणाच्या देव्हारी \nतुळशीच्या माळा साधू झाले परोपरी ॥\nपंढरी जायाला चंचल झालं मन \nदेवा इठ्ठलाचं कव्हा होईल दर्शन ॥\nविठ्ठल पिता रुख्मिण माता \nहारला शिनभाग दोहीले वया गाता ॥\nचंद्रभागी आला पूर वाहून गेला सर्वा घाटं \nतिर्थाचा घेई घोट भाऊ पुंडलीक ॥\nकाहून शिनली कुंभारीची ईटीबाई \nइठ्ठल सख्याचं वझं झालं पाय़ी ॥\nतुका म्हणजे जीजा टाक ईवाइनात पाय \nजावू वैकुंठाले कशाचे बाप माय ॥\nपंढरीच्या वाटं साध संताची गंमत \nदिंडया चालल्या रंगत ॥\nसंसारी येवून एकादस कर नारी \nकुडी गेली गावखरी आत्��ा गेला थेटावरी ॥\nस्वर्गलोकात यम धरे मनगट \nकाय केलं पाप-पुण्य, खरं खोटं ॥\nपापी उरफाटे टांगले ॥\nजिवाले सोडवनं गुरु कर साजणी ॥\nसंसारी येवूनी भलाई भोग नारी \nसंग नाही येत धन मालाच्या धागरी ॥\nभावाच्या शेजी बहिण बसली बिजली \nसांगती सासुरवास खाली धरितरी भिजली ॥\nसासरी जाता डोळा येतं पाणी \nपरघरी गेली तान्ही ॥\nनांदाया चालली हिनं वलांडले माळ \nहाती लुगडयाचे घोळ डोळा लागले पनाळ ॥\nसासरी जाता डोळा येती गंगा \nसखे गं बाईला महिन्याची बोली सांगा ॥\nसासरी जाता माय माडीतून पाह्ये \nकधी येशील कळपातली गायं ॥\nगेला मव्हा जीव नको रडू येडया भावा \nजीवाले समजावा बाई गेली तिच्या गावा ॥\nकशाचं घरदार कशाच्या गाई-म्हशी \nअंत: काळाचे येळ आत्मा गेला उपाशी ॥\nजीवा जडभारी धरणी केलं अंथरुण \nजीवाच्या मायबहिणी आल्या पाय उचलून ॥\nजीव जडभारी कोणा घालू वझं \nगौळणबाई तातडीनं येणं तुझं ॥\nसुखमधलं दुःख शेज्या पाह्यतील दारुण \nबैया मही येती पडदे सारुन ॥\nसुख मपलं दुःख दुसरीले कळलं कवा\nगौळण मपली गावातली जल्दी घेईल धरवा ॥\nबोलले बापाची लेकी सासुरवास भोगा चरकात ऊस झाला भुगा ॥\nसुख सांगु येता दुःख उचमळे पाणी नेतराचं गळे ॥\nआंब्याच्या वनी कोयल बोले राधा \nसाती बहिणी उपासी गेले दादा ॥\nसटी घालते अक्षर बरम्या करतो तातडी \nनारीच्या जन्माची रेघ पडली वाकडी ॥\nसीता चालली वनाले सैल्या घेतल्या कोसकोस \nकशाले येता बाई शिरी मह्या वनवास ॥\nआरुण्या वनात दगडाची केली उशी \nसीताबाई तुले झोप आली कशी ॥\nजंगलाच्या पाखरा मी तुमच्या आसर्‍यानं \nतातोबाचे मठी घाल नेऊन ॥\nसीता बाळंतीण जवळ नाही कोणी \nनेतरं लावूनी तातोबा टाके पाणी ॥\nसीतेले सासुरवास राम ऐकतो दारुन \nकवळं याचं मन आले नेतरं भरुन ॥\nसीता बाळंतीण हिले बाळांत्याची वाण (कमतरता)\nखाली आंथरले केळीचे पान ॥\nसीतेला सासुरवास जिले आला तिनं केला \nरामासारखा जोडा हिले नाही भोगु देला ॥\nलाडक्या लेकाचं नाव सीता नाही ठेवू \nसीतेच्या कर्माचा पवाडा झाला बहू ॥\nमनुष्य देहाचे प्रकार किती व कोणते\nहार—हूर n. n. (\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.eternalyou.org/product-page/tipus", "date_download": "2021-12-05T07:21:58Z", "digest": "sha1:5FVACB6ANYQLI3EDODVVVWCWIT6X44CM", "length": 1358, "nlines": 31, "source_domain": "www.eternalyou.org", "title": "Tipus | Eternal You", "raw_content": "\nया पुस्तकात तुमच्या विचारांना चालना देणारी १८ प्रकरणे आहेत जी तुम्हाला पुढील गोष्टींसाठी म��त करतात.\nगुंतागुंतीच्या तत्वज्ञानात हरवून न जाता ‘स्व’ ची जाणीव विकसित करायला मदत होते.\nतुमच्यातील आध्यात्मिक नस मोकळी करतात.\nतुमचा ‘स्व – जाणीव’ अधिक उच्च पातळीवर नेतात\nमाहिती गोळा करण्यापासून ते ज्ञानप्राप्ती पर्यंतचा तुमचा आध्यात्मिक प्रवास अधिक वेगवान करतात.\nअंतर्गत शक्तीचा मार्ग दाखवतात.\nअनंताच्या सागराकडे जाण्यासाठी तुम्ह�\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/57739#comment-3801991", "date_download": "2021-12-05T07:20:00Z", "digest": "sha1:FPGY6P3NYHIUZEPBYCZOHTI36TRPE4FP", "length": 4790, "nlines": 101, "source_domain": "www.maayboli.com", "title": "तुझे उत्तर मिळाले वागण्यातुन ! | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /तुझे उत्तर मिळाले वागण्यातुन \nतुझे उत्तर मिळाले वागण्यातुन \nकशाला पाहिजे ते बोलण्यातुन\nतुझे उत्तर मिळाले वागण्यातुन \nतळाला गाळ साचू दे हवा तर\nउरावे पात्र निर्मळ वाहण्यातुन\nपटावर चालणारा ऊंट तिरका\nस्वतःला सिध्द करतो चालण्यातुन\nविचारांची दिशा बदलून पाहू\nखरी क्रांती घडावी वाचण्यातुन\nजिण्याचा वाघ पाठी लागलेला\nकशी होणार सुटका धावण्यातुन\nपटावर चालणारा ऊंट तिरका\nस्वतःला सिध्द करतो चालण्यातुन .....\n>>>तळाला गाळ साचू दे हवा\n>>>तळाला गाळ साचू दे हवा तर\nउरावे पात्र निर्मळ वाहण्यातुन>>>बढिया\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.narendramodi.in/mar/pm-modi-and-h-h-mohammed-bin-zayed-the-crown-prince-of-abu-dhabi-at-joint-press-statement-at-hyderabad-house-533992", "date_download": "2021-12-05T08:45:55Z", "digest": "sha1:4F53Q6B56W4F6XZYMKGPYCE7F2WFWTWL", "length": 27553, "nlines": 261, "source_domain": "www.narendramodi.in", "title": "अबु धाबीच्या युवराजांसह संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधानांच्या प्रसिध्दी वक्तव्याचा मजकूर (२५ जानेवारी, २०१७)", "raw_content": "\nकार्यक्रम चालू आहे, बघा.\nअबु धाबीच्या युवराजांसह संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधानांच्या प्रसिध्दी वक्तव्याचा मजकूर (२५ जानेवारी, २०१७)\nअबु धाबीच्या युवराजांसह संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधानांच्या प्रसिध्दी वक्तव्याचा मजकूर (२५ जानेवारी, २०१७)\nआदरणीय शेख मोहम्मद बिन झायेद अल नहयान,\nप्रिय मित्र, आदरणीय शेख मोहम्मद बिन झायेद अल नहयान यांचे भारतात स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. आदरणीय महोदयांच्या या दुसऱ्या भारत भेटीमुळे आम्ही आनंदीत झालो आहोत. उद्या साजऱ्या होणाऱ्या प्रजासत्ताक दिन समारंभात आमचे सन्माननीय प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचा सहभाग, हे या भेटीचे वैशिष्ट्य आहे. आदरणीय महोदय, ऑगस्ट 2015 मध्ये आणि गेल्या वर्षी ब्रुवारी मध्ये झालेल्या आपल्या भेटींच्या आठवणी माझ्या मनात ताज्या आहेत. आमच्या चर्चेमध्ये आमच्या द्विपक्षीय संबंधांच्या सर्व पैलूंवर सविस्तर चर्चा झाली होती. आपली भागीदारी, आमच्या देशाबद्दल आपल्याला वाटणारे कौतुक आणि जगाबद्दलचा आपला दृष्टीकोन यामुळे मला व्यक्तिशः नितांत लाभ झाला आहे. आदरणीय महोदय, आपल्या नेतृत्वाखाली आम्ही परस्पर संबंधांचा नवा समन्वय घडविण्यात यशस्वी झालो आहोत. आमची व्यापक भागीदारी हेतूपूर्ण आणि कृतीशील करण्यासाठी आम्ही परस्पर सहभागाचा महत्त्वाकांक्षी आराखडा साकार केला आहे. नुकतीच ज्या कराराची देवाणघेवाण झाली, त्याने या सामंजस्याला संस्थात्मक रूप दिले आहे.\nयुएई हा आमच्या सर्वात महत्त्वपूर्ण भागीदारांपैकी एक आहे आणि जगातील एक जवळचा मित्र आहे. मी आदरणीय महोदयांबरोबर नुकतीच अत्यंत फलदायक आणि उत्पादक चर्चा केली. विशेषतः आमच्या गेल्या दोन भेटींदरम्यान घेतलेल्या विविध निर्णयांवर अंमलबजावणी करण्यावर आम्ही लक्ष केंद्रित केले. ऊर्जा आणि गुंतवणूकीसह महत्वाच्या क्षेत्रांतील आमच्या संबंधांची गती कायम राखण्याबाबत आमच्यात सहमती झाली.\nआम्ही युएईला भारताच्या विकास गाथेतील एक महत्त्वाचा भागीदार मानतो. मी विशेषतः भारताच्या पायाभूत क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या युएई च्या स्वारस्याचे स्वागत करतो. आम्ही युएई मधील संस्थात्मक गुंतवणूकदारांना आमच्या राष्ट्रीय गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा निधीशी जोडण्यासाठी कार्यरत आहोत. दुबई मध्ये होणाऱ्या वर्ल्ड एक्स्पो 2020 च्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये भागीदार होण्यासाठी भारतीय कंपन्यांच्या स्वारस्याबद्दलही मी आदरणीय महोदयांशी चर्चा केली. उत्पादन आणि सेवा क्षेत्रात आमच्या सहकार्याने युएई स्वत:चा लाभ करून घेऊ शकेल. भारतात डिजिटल अर्थव्यवस्था, मानवी भांडवल आणि स्मार्ट शहरीकरणासाठी आमच्या उपक्र���ातील मुबलक संधींचा आम्ही संयुक्तपणे लाभ घेऊ शकतो. द्विपक्षीय व्यापारातील गुणवत्ता आणि प्रमाण वाढविण्यासाठी दोन्ही देशांच्या व्यवसाय आणि उद्योगांना आम्ही देखील प्रोत्साहन देत आहोत तसेच सुविधा उपलब्ध करून देत आहोत. आज स्वाक्षरी करण्यात आलेल्या व्यापार उपाययोजना करारामुळे आमची व्यापारसंबंधी भागीदारी मजबूत होईल. ऊर्जा क्षेत्रातील आमची भागीदारी हा आमच्या संबंधांमधला महत्वाचा दुवा आहे. तो आमच्या ऊर्जा सुरक्षेत योगदान देतो. विशिष्ट प्रकल्प आणि प्रस्तावांच्या माध्यमातून आमच्या ऊर्जा क्षेत्रातील संबंधांना धोरणात्मक दिशा देण्याच्या मार्गांबाबत आदरणीय महोदयांनी आणि मी चर्चा केली. या संदर्भात ऊर्जा क्षेत्रातील दीर्घकालीन पुरवठा करार आणि संयुक्त उपक्रमांची स्थापना करणे, हा फायदेशीर मार्ग असू शकतो.\nसुरक्षा आणि संरक्षणविषयक सहकार्याने आमच्या नातेसंबंधांना एक नवा आयाम प्रदान केला आहे. आम्ही संरक्षण क्षेत्रासह सागरी सुरक्षेच्या नव्या क्षेत्रात आमच्या उपयुक्त सहकार्याचा विस्तार करण्याचे मान्य केले आहे. आजच्या दिवशी स्वाक्षरी केलेल्या संरक्षण सहकार्यविषयक सामंजस्य करारामुळे आमच्या संरक्षण संबंधी उपक्रमांना योग्य दिशा मिळेल. हिंसाचार आणि अतिरेकीवादाचा मुकाबला करण्याच्या दृष्टीने आमचे वाढते सहकार्य आमच्या जनतेला सुरक्षा प्रदान करण्यासाठी आवश्यक आहे, असे आम्हाला वाटते.\nकेवळ आम्हा दोघांच्याच देशांच्या दृष्टीने आमचे नजीकचे संबंध महत्वाचे आहेत असे नाही, तर संपूर्ण शेजारी राष्ट्राच्या दृष्टीनेही ते महत्वाचे आहेत, असा विश्वास मला आणि आदरणीय महोदयांना वाटतो. आम्ही एकत्र येण्याने या क्षेत्राला स्थैर्य लाभू शकते. आमची आर्थिक भागिदारीही प्रादेशिक आणि जागतिक समृद्धीचा स्रोत ठरू शकते. पश्चिम आशिया तसेच आखातातील विकासासंदर्भातील मतांची आम्ही देवाण घेवाण केली, जेथील शांतता आणि स्थैर्य हे आम्हा दोन्ही देशांच्या स्वारस्याचे विषय आहेत. आम्ही अफगाणिस्तानसह आमच्या क्षेत्रातील विकासाचीही चर्चा केली. पुरोगामी विचारसरणी आणि दहशतवाद यापासून आमच्या नागरिकांच्या सुरक्षिततेला असलेल्या वाढत्या धोक्याबाबत आम्हाला चिंता असून त्यासाठी आम्ही एकमेकांना सहकार्य करत आहोत.\nयुएई मध्ये सुमारे 2.6 दशलक्ष भारतीय राहतात. भारत आणि युएई दोन्ही देशांसाठी त्यांचे योगदान खूप मोलाचे आहे. युएई मधील भारतीयांच्या कल्याणाकडे लक्ष दिल्याबद्दल मी आदरणीय महोदयांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. भारतीय वंशाच्या लोकांसाठी अबुधाबी येथे मंदिर बांधण्यास जागा मंजूर केल्याबद्दलही मी आदरणीय मान्यवरांचे आभार मानतो.\nआमच्या यशस्वी भागिदारीचे श्रेय युएई चे राष्ट्राध्यक्ष महामहिम शेख खलिफा बिन झायेद अल् नह्यान आणि महामहिम शेख मोहम्मद यांच्या वैयक्तीक स्वारस्यालाही आहे. या पुढेही मोठी झेप घेण्याच्या दृष्टीने आमचे सहकार्य सज्ज राहील. माननीय महोदय, आपल्या या भेटीमुळे आपल्या यापूर्वीच्या संवाद प्रक्रियेला अधिक गती मिळेल, तसेच भविष्यात आपल्या भागिदारीला सखोलता, ध्येयासक्ती आणि वैविध्य प्राप्त होईल, असा विश्वास मला वाटतो. सरतेशेवटी, आदरणीय महोदयांनी भारताला भेट देण्याचे माझे आमंत्रण स्वीकारले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. त्यांचे आणि त्यांच्या शिष्टमंडळातील सदस्यांचा भारत दौरा आनंददायी राहो, अशी सदिच्छा मी व्यक्त करतो.\nजम्मू काश्मीरच्या नौशेरा जिल्ह्यात भारतीय सशस्त्र दलांसोबत दिवाळी साजरी करताना पंतप्रधानांनी सैनिकांसोबत साधलेला संवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/astrology/rashibhavishya-diwali-2021-bhavishya-marathi-todays-horoscope-3-november-rashifal-626186.html", "date_download": "2021-12-05T08:22:01Z", "digest": "sha1:GEBONRRD7XV6O3JMCCQNUJTTPDHEUGNQ", "length": 9182, "nlines": 81, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राशीभविष्य: दुपारनंतर या 3 राशींना आज होणार फायदा – News18 लोकमत", "raw_content": "\nराशीभविष्य: दुपारनंतर या 3 राशींना आज होणार फायदा\nराशीभविष्य: दुपारनंतर या 3 राशींना आज होणार फायदा\nआज बुधवार दिनांक 3 नोव्हेंबर 2021 तिथी त्रयोदशी/चतुर्दशी. तिथीक्षय असल्यामुळे आजचा आहे भाकड दिवस. तुमच्या राशीत आज काय आहे वाचा..\nआज बुधवार दिनांक 3 नोव्हेंबर 2021 तिथी त्रयोदशी/चतुर्दशी. तिथीक्षय असल्यामुळे दिवाळी अभ्यंगस्नान, नरक चतुर्दशी उद्या साजरी केली जाईल. आज चंद्र हस्त व चित्रा नक्षत्रातून भ्रमण करेल. गुरूशी शुभ योग करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष राशीच्या सप्तम स्थानात असलेला सूर्य जोडीदाराला शुभ नाही. बरेच दिवस रेंगाळणारी घराची कामे आता पटापट होतील. ऑफिस मध्ये तुमचा अधिकार वाढेल. लोक तुमच्या मतांचा आदर करतील. दुपारनंतर दिवस अनुकूलता वाढवणारा आहे. वृषभ षष्ठ स्थानात असलेला रवि स्थावर संपत्तीत वाढ करेल. स्वभाव तेजस्वी होईल. मंगळ बुध युती बोलण्यात तिखट. पंचमात चंद्र संतती साठी शुभ. दुपारनंतर मानसिक ताणतणाव वाढण्याची शक्यता आहे. मिथुन पंचमात प्रवेश करणारा मंगळ हा शैक्षणिक कामांसाठी उत्तम . सरकारी नोकरी असणार्‍यांना आर्थिक लाभ संभवतात. प्रगतीच्या नवीन संधी येतील. शनीची उपासना करा. दुपारनंतर दिवस अनुकूल आहे. कर्क राशी च्या चतुर्थ स्थानात असलेला सूर्य तुम्हाला सरकारी नोकरीची संधी मिळवून देईल. किंवा सरकारी कामे होतील. वकील, कलाकार यांना संधी निर्माण होईल. प्रवास योग, भेटी होतील. दुपारनंतर जरा आराम करा . सिंह तृतीय स्थानात येणारा मंगळ तीव्र परिणाम देईल. बोलण्यावर ताबा कटाक्षाने असू द्या आरोग्य संभाळावे लागेल. पैतृक संपत्ती संबंधी काही अडचणी येतील. दुपारनंतर दिवस शुभ आहे. कन्या धन स्थानात सूर्य आणि मंगळ यांचे काही अचानक परिणाम होतील. कुटुंबाशी बोलाचाली, मुलांशी वाद होतील. दुपारनंतर आर्थिक लाभ संभवतात. प्रकृती ठीक राहील. तुला राशीत नुकताच आलेला रवि मंगळ प्रगतीचे नवीन दालन उघडेल. पुढील महिना तुमच्या करिअर साठी सर्वोत्तम आहे. मुलाखत यशस्वी झाल्याने आत्मविश्वास वाढेल. पण मंगळ प्रकृतीची काळजी घ्यावी असे सुचवतो. वृश्चिक रवि अचानक नवीन संधी घेऊन येईल. वडिलोपार्जित संपत्ती संबंधी निर्णय होईल. धार्मिक निष्ठा तीव्र होतील. परदेशी प्रवासासाठी अनुकूल काळ. मानसिक ताण जाणवत असेल तर घरी आराम करा. धनु मंगळाची बुधासोबत होणारी युती आज नोकरीसाठी उपयोगी सिद्ध होऊ शकते आईवडिलांना जपा. काहींना अचानक आर्थिक लाभ होतील. पण सर्व व्यवहार जपून करा. दुपारनंतर दिवस चांगला जाईल. . मकर राशीतील शनि जपून राहण्याचे संकेत देत आहे. प्रवास योग येतील. कोणाशी शाब्दिक वाद नको. मात्र व्यवसाय असणार्‍यांना सरकारी मदत मिळेल. दुपारनंतर अचानक कामाचा ताण वाढेल. शनी जप, दान करावे. कुंभ भाग्य स्थानात रवि सरकारी कामांसाठी शुभ आहे .अडचणी येतील पण काम होईल. प्रकृतीच्या तक्रारी कडे लक्ष द्यावे. शत्रू पिडा वाढेल पण जिंकणार तुम्हीच.प्रवास जपून करा. दुपारनंतर दिवस शुभ. शनीची उपासना करावी. मीन मंगळ बुध जोडीदाराला शुभ नाही. प्रकृती ,पोटाचे त्रास, किंवा काही कायदेशीर बाबी समोर येतील. तुमच्या साठी धार्मिक वाचन, काही नवीन शिकण्यास अनुकूल वेळ आहे. दशमातील शुक्र काही संधी, धनलाभ मिळवुन देईल. दिवस मध्यम जाईल शुभम भवतु \nराशीभविष्य: दुपारनंतर या 3 राशींना आज होणार फायदा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/actress-malaika-arora-trolled-over-beauty-tips-video-ak-559425.html", "date_download": "2021-12-05T08:19:21Z", "digest": "sha1:ICRF6I7Z7KV62WT2QFKCYYYXKUYPQ7UF", "length": 6895, "nlines": 86, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO :‘आधी फिल्टर काढ’; ग्लोइंग स्किनसाठी टिप्स देणारी मलायका झाली ट्रोल – News18 लोकमत", "raw_content": "\nVIDEO:‘आधी फिल्टर काढ’; ग्लोइंग स्किनसाठी tips देणारी Malaika Arora झाली ट्रोल\nVIDEO:‘आधी फिल्टर काढ’; ग्लोइंग स्किनसाठी tips देणारी Malaika Arora झाली ट्रोल\nअभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) सध्या प्रत्येक दिवशी चर्चेत आहे. आता तिने ग्लोइंग स्किनसाठी दिलेल्या टिप्समुळे ती ट्रोल होत आहे.\nमुंबई 2 जून: अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) सध्या प्रत्येक दिवशी चर्चेत आहे. कधी तिच्या फॅशनमुळे, कधी फिटनेसमुळे किंवा ट्रोलिंगमुळे. नुकतीच ती आपल्या कुत्र्याला फिरवल्यामुळेही चर्चेत आली होती. तर आता तिने ग्लोइंग स्किनसाठी दिलेल्या टिप्समुळे ती ट्रोल होत आहे. (Malaika Arora trolled over beauty tips) मलायका नेहमीच तिच्या सोशल मीडियावर निरनिराळ्या पोस्ट करत असते. कधी ती फिटनेस टिप्स देते तर कधी ब्यूटी टिप्स अनेकदा तिच्या चाहत्यांना तिच्या या टिप्स आवडतात. पण आता मात्र तिला ट्रोल केलं जात आहे. मलायका या सध्याच्या गर्मीच्या दिवसांत तेजस्वी त्वचा कशी ठेवावी यासाठी उपाय सांगत होती.\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nतिने पोस्ट केलेल्या व्हिडीओत ती चेहऱ्याला बर्फ लावत आहे. तर संपूर्ण चेहऱ्यावरून बर्फाचा गोळा फिरवत आहे. यामुळे त्वचा ग्लो करते. पण हा व्हिडीओ रेकॉर्ड करताना मालयाकाने फिल्टरचा वापर केल्याने अनेक युझर्सनी तिला ट्रोल केलं. तर फिल्टरमुळे त्वचा तेजस्वी दिसत असल्याचं अनेकांनी म्हटलं. तर काहींनी हे सगळं सर्जरीची कमाल असल्याचंही म्हटलं. व फिल्टर काढून व्हिडीओ रेकॉर्ड करण्यास सांगितला.\nया पूर्वी मलायकाने अनेक व्हिडीओज पोस्ट केले आहेत. तिचे अनेक फिटनेस व्हिडीओ चर्चेचा विषय ठरतात. नुकतच तिने कोरोनामुक्त झाल्यानंतरचा अनुभव सांगितला होता. व त्यानंतर वजन वाढलं होतं. व ते वजन कमी करणं हे मोठं टास्क असल्याचं ती म्हणाली होती. मलायका ही सोशल मीडियावर फार सक्रिय अस���े. तिच्या अनेक पोस्ट या सोशल मीडियावर व्हयरल होताना दिसतात. तिच्या प्रोफेशनल तसेच वयक्तिक आयुष्यामुळे ती चर्चत राहते. अभिनेता अर्जून कपूर (Arjun Kapoor) सोबत असलेल्या रिलेशनशिपमुळे अनेकदा ते दोघेही चर्चेत राहतात. मलायची सोशल मीडियावर मोठी फॅनफॉलोइंग आहे.\nVIDEO:‘आधी फिल्टर काढ’; ग्लोइंग स्किनसाठी tips देणारी Malaika Arora झाली ट्रोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://m.dailyhunt.in/news/india/marathi/my+marathi-epaper-mymar/jalayukt+la+sarakarachi+klinachit+nahich+jalasandharan+vibhagache+spashtikaran-newsid-n327694664", "date_download": "2021-12-05T07:25:10Z", "digest": "sha1:M2JFFS5UIXXQXUV5EAX2GXOMVUBKLLE3", "length": 2304, "nlines": 24, "source_domain": "m.dailyhunt.in", "title": "Dailyhunt", "raw_content": "\n'जलयुक्त'ला सरकारची क्लिनचिट नाहीच, जलसंधारण विभागाचे स्पष्टीकरण\nमुंबई-काल दि. 26 ऑक्टोबर, 2021 रोजी मृद व जलसंधारण विभागाच्या अपर मुख्य सचिवांची लोक लेखा समितीसमोर साक्ष होती. त्यावेळी जलसंधारण सचिवांनी सादर केलेल्या माहितीच्या आधारे सदर बातमी प्रसृत करण्यात आलेली आहे.\nपुणे-पंढरपूर महामार्गावर सासवडजवळ भीषण अपघात; ११ वर्षाच्या मुलाचा मृत्यू, ६ जण जखमी\nसासवड: पुणे - पंढरपूर पालखी महामार्गावर सासवड जवळील दुभाजक पुलाजवळ लक्झरी बस आणि कारचा भीषण अपघात झाला.\nएमपीएससी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, 2 जानेवारीला राज्य सेवा पूर्वपरीक्षा\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) यंदाच्या विविध परीक्षांच्या अंदाजित तारखा जाहीर केल्या आहेत. एमपीएससी राज्य सेवा पूर्वपरीक्षा येत्या 2 जानेवारी 2022 ला होणार असून मुख्य परीक्षा 7, 8 आणि 9 मेदरम्यान घेण्यात येणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/former-acp-shamsher-pathan-letter-to-mumbai-police-commissioner-parambir-singh-ajmal-kasab/", "date_download": "2021-12-05T07:49:34Z", "digest": "sha1:2T4BNQJJ6MX55UVWJZ3SNKE5R5YXF4UY", "length": 8115, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "परमबीर सिंहांनी कसाबचा मोबाईल लपवला? 'या' निवृत्त अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा", "raw_content": "\nखुंटा बळकट करण्यासाठीच गुजरातच्या मुख्यमंत्री महाराष्ट्रात-संजय राऊत\nभारतातील १८ वर्षांवरील ५० टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण- मनसुख मंडाविया\n५० टक्के लसीकरण मोदी सरकारचे मोठे यश-नारायण राणे\nटांझानियातून आलेल्यांच्या संपर्कातील व्यक्तींची मुंबई पालिकेकडून तपासणी\nलाठ्या-काठ्या ही भाजपची संस्कृती; युपीतील ‘त्या’ घटनेवरून वडेट्टीवारांची टीका\nआरोग्यमंत्र्यांची माहिती, देशात नव्य��� व्हेरिएंटने बाधित रुग्णसंख्या ५ वर\nपरमबीर सिंहांनी कसाबचा मोबाईल लपवला ‘या’ निवृत्त अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा\nपरमबीर सिंहांनी कसाबचा मोबाईल लपवला ‘या’ निवृत्त अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा\nमुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh)यांच्यावर आता नवीन आरोप करण्यात आले आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख (anil deshmukh)यांच्यावरील आरोपांनंतर बेपत्ता असलेल्या परमबीर सिंह यांना कोर्टाने फरार घोषित केलं आहे. मात्र त्यातच आता मुंबईमधील निवृत्त एसीपी शमशेर पठाण यांनी परमबीर सिंह यांनी दहशतवाद्यांना मदत केली होती असा गंभीर आरोप करत खळबळ माजवली आहे.\nशमशेर पठाण (shamsher pathan)यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना (mumbai police commissioner)पत्र लिहिलं असून याबाबत सखोल चौकशी करावी अशी मागणी केली आहे. विशेष म्हणजे या तक्रार अर्जात त्यांनी परमबीर सिंह यांनी २६/११ दहशतवादी हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबचा (ajmal kasab)मोबाईल लपवला होती अशी शंकाही व्यक्त केली आहे. परमबीर सिंह यांनी दहशतवादी अजमल कसाबचा मोबाईल लपवून ठेवला होता किंवा कुणाला तरी दिला होता असं त्यांनी पत्रात म्हटले आहे.\nपरमबीर सिंह यांनी महाराष्ट्र एटीएसमध्ये कार्यरत असताना अजमल कसाबचा मोबाईल चौकशीसाठी घेतला होता. या प्रकरणाची चौकशी मुंबई क्राइम ब्रांचकडे देण्यात आली होती. त्यानंतर परमबीर सिंह यांनी तो मोबाईल क्राइम ब्रांचकडे दिला नव्हता, असा दावा शमशेर पठाण यांनी तक्रारीत केला आहे. त्यामुळे आता हे नवीन प्रकरण समोर आले आहे.\nअंत्यसंस्कारासाठी मुस्लिम अन् सरकारी नोंदीसाठी हिंदू मलिकांचा वानखेडेंवर नवा आरोप\nटॉस जिंकून रहाणेने घेतला प्रथम फलंदाजीचा निर्णय; श्रेयस अय्यरचे झाले कसोटी पदार्पण\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद रायगडला देणार भेट; छत्रपती शिवाजी महाराजांना करणार अभिवादन\n माजी मुख्यमंत्र्यांसह ११ आमदारांचा तृणमूलमध्ये प्रवेश\n 10 वर्षांची सेवा असणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचा पगार वाढला\nखुंटा बळकट करण्यासाठीच गुजरातच्या मुख्यमंत्री महाराष्ट्रात-संजय राऊत\nभारतातील १८ वर्षांवरील ५० टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण- मनसुख मंडाविया\n५० टक्के लसीकरण मोदी सरकारचे मोठे यश-नारायण राणे\nखुंटा बळकट करण्यासाठीच गुजरातच्या मुख्यमंत्री महाराष्ट्रात-संजय राऊत\nभारतातील १८ वर्षांवरील ५० टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण- मनसुख मंडाविया\n५० टक्के लसीकरण मोदी सरकारचे मोठे यश-नारायण राणे\nटांझानियातून आलेल्यांच्या संपर्कातील व्यक्तींची मुंबई पालिकेकडून तपासणी\nलाठ्या-काठ्या ही भाजपची संस्कृती; युपीतील ‘त्या’ घटनेवरून वडेट्टीवारांची टीका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maxmaharashtra.com/bs-politics/sharad-pawar-invite-to-amit-shah-visit-to-vasantdada-sugar-institute-972708", "date_download": "2021-12-05T07:47:20Z", "digest": "sha1:XWX2PXDJ2X367QW6GOK55KGZXV7P6FHZ", "length": 8260, "nlines": 86, "source_domain": "www.maxmaharashtra.com", "title": "शरद पवार यांची राजकीय साखर पेरणी, अमित शहा यांना दिलं निमंत्रण...", "raw_content": "\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nHome > Politics > शरद पवार यांची राजकीय साखर पेरणी, अमित शहा यांना दिलं निमंत्रण...\nशरद पवार यांची राजकीय साखर पेरणी, अमित शहा यांना दिलं निमंत्रण...\nटीम मॅक्स महाराष्ट्र | 5 Aug 2021 9:14 AM GMT\nएकीकडे देशात पेगाससचा मुद्दा गाजत असताना शरद पवार अमित शहा यांची भेटीची सध्या राजकीय वनर्तुळात चांगलीच चर्चा आहे. शरद पवार यांनी अमित शहा यांची 3 ऑगस्ट ला दिल्लीच्या संसद भवनात भेट घेतली. या भेटीचा तपशील आता समोर आला आहे.\nही भेट सहकार खात्यासंदर्भात झाली. अमित शहा यांनी नवीन सहकार खात्याचा कारभार हातात घेतला आहे. याच मुदद्यावर शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील भेट घेतली होती. या भेटीनंतर अमित शहा आणि शरद पवार यांची भेट झाली. यावेळी पवार यांच्या सोबत साखर संघटनेचे नाईकनवरे, दांडेगावकरही या भेटीदरम्यान उपस्थित होते..\nया भेटीत अमित शहा यांनी आपण सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात पुणे येथे येणार असल्याचं सांगितलं. यावर पवार यांनी अमित शहा यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ला भेट देण्य़ाचं आमंत्रण दिलं आहे. अमित शहा वैकुंठभाई मेहता संस्थेत येत आहेत. यावर पवार यांनी शहा यांना हा प्रस्ताव दिला आहे.\nत्यामुळं सप्टेंबर महिन्यात उभय नेते एकत्र येणार असल्याचं समजतंय.\nदरम्यान केंद्र सरकारने केंद्रीय सहकार खातं तयार केलं आहे. आणि या खात्याचे मंत्री अमित शहा आहेत. याचं सहकाराबाबत शरद पवार यांनी काही मुद्दे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटी दरम्यान मांडले होते. या संदर्भात शरद पवार यांनी एक विस्तृत पत्र मोदी यांना दिलं होतं. या पत्रात 97 वी घटनादुरुस्ती, राज्य सहकारी संस्था अधिनियम आणि सहकाराची तत्वे या संदर्भात नव्यानं करण्यात आलेले बदल विसंगत असल्याचं पवारांनी म्हटलं होतं. त्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व प्राप्त झालं आहे.\nपवार यांच्या पत्रातील महत्त्वाचे मुद्दे\nसहकारी बॅंकिंग क्षेत्र राज्याचा प्रश्न आहे. सर्वोच्च न्यायालयाचा दाखला देत पवार यांनी यामध्ये केंद्र हस्तक्षेप करु शकत नाही असं म्हटलं आहे.\nमहाराष्ट्र विधानसभेने सहकारासंदर्भात कायदे केले आहेत. आणि राज्य केंद्राने बनवलेल्या कायद्यामध्ये हस्तक्षेप करु शकत नाही.\nआरबीआयचा सहकार क्षेत्रात वाढता हस्तक्षेप: रिझर्व्ह बँकेच्या नव्या तरतुदींच्या काही कलमांमुळे सहकारी बँकांच्या कामात हस्तक्षेप होत आहे. त्यामुळे या तरतुदी असंवैधानिक आणि बेकायदेशीर आहेत. त्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करताच आणल्या गेल्या आहेत.\nया मुद्यावर पवार यांनी भाष्य केलं आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.newsdanka.com/politics/will-sachin-sawant-enter-in-shivsena/35224/", "date_download": "2021-12-05T08:23:56Z", "digest": "sha1:MROKUMFX5TWV4IFTOP3PZFBP7DCJDID7", "length": 9393, "nlines": 133, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Will Sachin Sawant Enter In Shivsena", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरराजकारणकाँग्रेसचे सचिन सावंत बनणार शिवसैनिक\nकाँग्रेसचे सचिन सावंत बनणार शिवसैनिक\nव्हायला हवी पवारांच्या जातवादी राजकारणाची चर्चा\nजावेद अख्तर हा कुंपणावरचा कावळा\nआझाद मैदानात रडत होती मराठी अस्मिता…\nकाल (१९ ऑक्टोबर) सचिन सावंत यांनी काँग्रेस प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला आहे. सचिन सावंत यांनी आज (२० ऑक्टोबर) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे ते आता शिवसेनेत प्रवेश करतात का याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे. मात्र, याविषयी ते सध्या काहीही सांगायला तयार नाहीत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन सचिन सावंत यांनी सुमारे १० मिनिटे त्यांच्याशी ���र्चा केली.\nकाँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. या नियुक्त्यांवर नाराज होऊन काँग्रेस अध्यक्ष सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. अतुल लोंढे यांना मुख्य प्रवक्तेपद दिल्याने सचिन सावंत यांनी राजीनामा दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.\nफेसबुकचे नव्याने बारसे होणार\nजरंडेश्वर प्रकरणी सोमैय्यांची ईडीकडे तक्रार\nफेसबुकचे नव्याने बारसे होणार\n‘महापौरांचा बंगला हडप केल्यावर तरी स्मारक लवकर होईल, अशी आशा होती’\nसचिन सावंत हे गेल्या दहा वर्षापासून काँग्रेसचे प्रवक्ते होते. सावंत यांनी सातत्याने काँग्रेसची नेमकी भूमिका लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम काम केले होते. शिवाय पक्ष चर्चेत ठेवण्याचेही काम त्यांनी केले होते. मात्र, आता झालेल्या नियुक्त्यांमध्ये त्यांना डावलून अतुल लोंढे यांना मुख्य प्रवक्तेपद देण्यात आले. त्यामुळे सावंत नाराज झाले असून या नाराजीतूनच त्यांनी प्रवक्तेपदाचा राजीनामा दिल्याचे सूत्रांनी सांगितले.\nपूर्वीचा लेखबांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात मंगलप्रभात लोढा मैदानात\nआणि मागील लेखअखेर ठाकरे सरकारला जाग महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रूपाली चाकणकर\n१२ जणींना लग्नाच्या बेडीत अडकवणाऱ्याला घातल्या बेड्या\nदहशतवादी समजून गोळीबार, ११ मजूर ठार\nभारतीय लष्करी अधिकारी पाकिस्तानी हॅकर्सचे लक्ष्य\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\n१२ जणींना लग्नाच्या बेडीत अडकवणाऱ्याला घातल्या बेड्या\nदहशतवादी समजून गोळीबार, ११ मजूर ठार\nभारतीय लष्करी अधिकारी पाकिस्तानी हॅकर्सचे लक्ष्य\nराज्यात सापडला ओमिक्रोनचा पहिला रुग्ण\nराममंदिर आंदोलनामुळे देशाचे भाग्य बदलले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/amtravati", "date_download": "2021-12-05T08:14:06Z", "digest": "sha1:MRDFAR3WOHJPGXJOLPLP6IS37V6HN3PR", "length": 12145, "nlines": 235, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nआमदार रवी राणांच्या अडचणी वाढणार राणा म्हणतात, ‘मला कुठलीही नोटीस नाही’\nअन्य जिल्हे2 months ago\nमला कुठलीही नोटीस आलेली नाही. दरम्यान, न्यायालयात मी माझी बाजू मांडणार आहे. निवडणुकीत मी मर्यादित खर्च केला, असं रवी राणा यांनी म्हटलंय. तर दुसरीकडे शिवसेनेचे ...\nAurangabad | औरंगाबादमध्ये गाडीत प्रवासी भरण्यावरुन वाहन चालकांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी\nOmicron | दिल्लीत सापडलेला ओमिक्रॉन रुग्ण टांझानियामधून आल्याची माहिती\n, काय करावं आणि काय नाही; डॉ. भोंडवेंनी दिला सल्ला\nAurangabad | औरंगाबादमध्ये कोल्ड्रिंक्सची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात, नागरिकांनी पळवले बॉक्स\nसाहित्य संमेलनाचा आज पवारांच्या उपस्थितीत समारोप\nअवकाळी पावसानंतर डोंबिवलीत दाट धुक्याची चादर, हवेत गारवा\nताज्या बातम्या2 hours ago\nभाजपनंच 180 एमएलटी पाणीकपात पुणेकरांना सहन करायला लावली, जयंत पाटलांचं फडणवीसांना प्रत्युत्तर\nबीडमध्ये आगार प्रशासनाकडून आंदोलन उधळून लावण्याचा प्रयत्न; महिला कर्मचाऱ्यांना आश्रू अनावर\nJalana | नागरिकांनी कोव्हिड संदर्भातील नियम आणि सूचनांचं पालन करावं, राजेश टोपेचं आवाहन\nओमिक्रॉनबाधित रुग्ण महाराष्ट्रात आला तेव्हा विमानतळावर RTPCR सुविधा नव्हती – प्रदीप आवटे\nKiara Advani| रास्पबेरी पिंक लेहेंगा परिधान करुन कियारा अडवाणीने लावली इंटरनेटवर आग , लेहेंग्याची किंमत ऐकून अवाक व्हाल\nफोटो गॅलरी55 mins ago\nTravel Special : लग्नाआधी मित्रांसोबत चिल करायचंय मग ‘या’ खास ठिकाणी बॅचलर पार्टी करा\nFace Pack : हिवाळ्यात ‘हे’ घरगुती फेसपॅक त्वचेवरील चमक वाढवण्यास मदत करतील\nRasika Sunil Honeymoon | मालदिवच्या निळ्याशार समुद्रात रसिका सुनीलचे निवांत क्षण\nफोटो गॅलरी3 hours ago\nWinter Food : हिवाळ्यात दररोजच्या आहारामध्ये ‘या’ पदार्थांचा समावेश करणे फायदेशीर\nलाईफस्टाईल फोटो3 hours ago\nLavender Oil : निरोगी त्वचेसाठी अशा प्रकारे लॅव्हेंडर तेलाचा वापर करा, वाचा\nWinter Care : कोरडेपणामुळे चेहरा निस्तेज झाला आहे तर ‘हे’ घरगुती उपाय फायदेशीर\nChandra Darshan 2021: सूर्यग्रहणानंतरचे चंद्रदर्शन तुमचे नशीब बदलून टाकेल\nMars Transit Zodiac | आता वाईट काळ संपलाच म्हणून समजा , मंगळ ग्रह दिशा बदलणार, 4 राशींचे नशीब पालटणार\nफोटो गॅलरी18 hours ago\n4 Dec 2021 Surya Grahan 2021 Photos | वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाचे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल “हिरा है सदा के लिए”\nAurangabad | औरंगाबादमध्ये गाडीत प्रवासी भरण्यावरुन वाहन चालकांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी\nStudy Room Vastu | मुलांचं अभ्यासात मन लाग��� नाही मग वास्तुत हे बदल नक्की करा\nATM कार्ड घरीच विसरलात, बँक ऑफ बडोदाकडून कार्डशिवाय पैसे काढण्याची सुविधा, पण कशी\nPandu Marathi Movie: ‘पांडू’च्या कलाकारांकडून कोरोना नियमांचा भंग, रिपाइंची गुन्हे दाखल करण्याची मागणी\nOmicron | दिल्लीत सापडलेला ओमिक्रॉन रुग्ण टांझानियामधून आल्याची माहिती\nNagpur Jobs | आयटीतील विद्यार्थ्यांना आले सुगीचे दिवस, अभियांत्रिकी महाविद्यालयांत मुलाखती\nआठ वर्षात 12 महिलांना लग्नाचं आमिष, मुंबईतील भामट्याला अटक\nपक्ष बांधणीसाठी कधी बैलगाडीतून तर कधी घोड्यावरून; आशिष शेलारांच्या घोडदौडीने भाजपला बळ, मुंबईत सलग दुसऱ्यांदा शेलारांचा करिश्मा चालणार\nदत्तात्रय भरणेंची संवेदनशीलता, अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले, जखमीला पाठवलं रुग्णालयात\nमी किंवा मटन दोघांपैकी एकाला निवड; पतीची पत्नीकडे अजब मागणी, बायकोने निवडले चक्क मटन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-indian-spices-dengerious-4363539-NOR.html", "date_download": "2021-12-05T08:55:14Z", "digest": "sha1:P7NMIN6MVPVEROLQLVGJ2CNBCFAYFM7Y", "length": 7221, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Indian Spices Dengerious | भारतीय मसाले अमेरिकी नागरिकांना सोसवेना, आरोग्याच्या पातळीवर धोकादायक - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nभारतीय मसाले अमेरिकी नागरिकांना सोसवेना, आरोग्याच्या पातळीवर धोकादायक\nवॉशिंग्टन - मसाल्यांचा निर्यातदार देश म्हणून भारताची ओळख आहे. मात्र आरोग्याच्या पातळीवर भारतीय मसाल्याचे पदार्थ धोकादायक ठरत असल्याच्या भीतीने अमेरिकेने या पदार्थांची कडक चाचणी करूनच त्याला वापराची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.\nभारतीय मसाल्यांचे खाद्यपदार्थ आरोग्याला बाधा आणणारे ठरू शकतात, असे निदर्शनास आल्यामुळे त्याची चाचणी केली जाणार आहे. अमेरिकेच्या फेडरल ड्रग अँडमिनिस्ट्रेशन (एफडीए) विभागाने हा निर्णय घेतला असून त्यावर कारवाई प्रक्रिया सुरू झाली आहे. अमेरिकेने 2009 ते 2013 या काळात भारतातून आयात केलेल्या मसाल्यांच्या पदार्थांमध्ये विशिष्ट विषारी घटक सापडल्याचा दावा एफडीएने केला आहे. त्यामुळे भारतीय मसाल्यांमुळे मासे, दूध, अंडी आणि भाजीपाल्यामध्ये विषाणूची बाधा झाल्याचे आढळून आल्याचा दावा अमेरिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आला आहे. या संदर्भातील सविस्तर माहिती अद्याप प्रक���शित झालेली नाही. 2007 ते 2009 या दरम्यान भारतातून आयात करण्यात आलेल्या एकूण मालापैकी 7 टक्के पदार्थ दूषित असल्याचे दिसून आले आहे. दूषित मसाल्यांच्या आयात पदार्थांमध्ये मेक्सिकोचा क्रमांक पहिला आहे. दुसर्‍या स्थानी भारत आहे. दरम्यान, भारताने गेल्या वर्षी 5. 75 लाख टन मसाले व मसाल्यांचे पदार्थ निर्यात केले होते. त्याची किंमत सुमारे 9 हजार 700 कोटी रुपये आहे. दुसरीकडे एफडीएने मसाल्यांच्या पदार्थांची तपासणी करण्यासाठी नवी दिल्ली, मुंबईमध्ये मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. त्यात 12 निरीक्षक आहेत. त्यात 19 सदस्यांनी वाढ करण्यात येणार आहे.\nभारतीय कंपन्यांना इशारा : भारतीय मसाल्यांच्या पदार्थांमध्ये आढळून येणार्‍या विषारी घटकाबद्दल 200 भारतीय कंपन्यांना अमेरिकी प्रशासनाने इशारा दिला आहे.\nभारतीय मसाल्याच्या पदार्थांमध्ये सॅलमॉनीला नावाचा विषाणू आढळून आल्याने अमेरिकी प्रशासन हादरले आहे. या विषाणूमुळे संसर्गजन्य रोग होण्याचा धोका वाढतो, असे संशोधकांचे म्हणणे आहे. त्यात डायरिया, ताप, पोटाचे विकार होत असल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे हे आजार 12 ते 72 तासांच्या आत होण्याचा धोका निर्माण झाल्याने प्रशासनाने पदार्थांची कडक चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे.\nसिमला मिरची, जिरे, धने, कोथिंबीर, तुळस, काळी मिरची, हळद या पदार्थांमधून विषारी घटक सापडल्याचे अमेरिकी अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. त्यामुळे या घटकांची यापुढे कडक तपासणी झाल्यानंतरच त्याला परवानगी दिली जाणार आहे.\nन्युझीलँड ला जिंकण्यासाठी 527 धावांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-article-on-marathi-poetess-indira-sant-by-aruna-dhere-divya-marathi-4602088-NOR.html", "date_download": "2021-12-05T07:34:47Z", "digest": "sha1:XZVCLXPBLXHER7UHAUWPEC6VQS46I2PV", "length": 14994, "nlines": 66, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Article On Marathi Poetess Indira Sant By Aruna Dhere, Divya Marathi | जीवनाविषयीच्या ओल्या उमाळ्याची कविता - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nजीवनाविषयीच्या ओल्या उमाळ्याची कविता\nइंदिरा संत हे नाव मराठी कवितेच्या क्षेत्रात प्रथम आले ते सत्तर-बहात्तर वर्षांपूर्वी. 1940 मध्ये ‘सहवास’ हा त्यांचा कवितासंग्रह प्रसिद्ध झाला. मात्र, हा त्यांचा स्वतंत्र संग्रह नव्हता. कवी\nना. मा. संत आणि कवयित्री इंदिरा संत या पती-पत्नींचा मिळून तो सिद्ध झाला होता. 1935मध्ये ते दोघे विवाहबद्ध झाले आणि मधल्या पाच वर्षांच्या परस्पर सहवासाच्या सगळ्या आनंदखुणा वागवीत ‘सहवास’ आला.\nमात्र, इंदिराबाईंची निजखूण उमटली ती ‘सहवास’मध्ये नव्हे. ती उमटली ‘शेला’ या त्यांच्या पहिल्या स्वतंत्र काव्यसंग्रहात. 1951 मध्ये ‘शेला’ प्रसिद्ध झाला आणि इंदिरा या नावाची वीजरेघ जाणत्या रसिकांच्या मनात लखलखून उमटली. तिची तीक्ष्ण चमक मर्मज्ञ समीक्षकांनाही दृष्टीआड करता आली नाही.\n‘शेला’नंतर त्यांचे आणखी आठ संग्रह आले. ‘मेंदी’ हा दुसरा संग्रह ‘शेला’ पाठोपाठ चारच वर्षांनी, 1955मध्ये प्रसिद्ध झाला आणि ‘मृगजळ’ तर अवघ्या दोनच वर्षांच्या अंतराने 1957मध्ये प्रसिद्ध झाला. पुढच्या संग्रहांची प्रकाशनाची गती थोडी संथ झाली. रंगबावरी(1964), बाहुल्या(1972), गर्भरेशीम (1982), चित्कळा(1989), वंशकुसुम (1994), निराकार (2000) असे संग्रह सहा-सात वर्षांच्या अंतराने पुढे प्रसिद्ध होत राहिले.\nसाठ वर्षांचा एकूण कालखंड आणि दहा कवितासंग्रह. शिवाय अगदी लहान असे तीन कथासंग्रह, लहान मुलांसाठी तीन कवितासंग्रह, ललित गद्याचे दोन संग्रह आणि तीन संपादने असे इतरही लेखन झाले. पंचाऐंशी वर्षांच्या दीर्घ आयुष्यात (1914-2000) सत्तर वर्षे त्या लिहीत राहिल्या.\nवयाच्या सोळाव्या-सतराव्या वर्षी म्हणजे 1930-31 मध्ये इंदिराबाईंच्या कवितालेखनाची सुरुवात झाली. तेव्हापासून ‘शेला’ हा त्यांचा पहिला स्वतंत्र काव्यसंग्रह प्रसिद्ध होईपर्यंतचा काळ हा मराठी कवितेतले जुने नामवंत अस्तंगत होण्याचा आणि नवे कवी उदयाला येण्याचा मोठा गजबजता काळ होता.\nइंदिराबाईंच्या कवितेतले नवेपण ‘शेला’मध्ये जे प्रथम प्रकटले त्याचे स्वरूप समजून घेण्याआधी या गजबजत्या सर्जक काळाच्या पार्श्वभूमीवर ‘सहवास’चा विचार करणे अगत्याचे आहे. कारण इंदिराबाईंच्या विशिष्ट गुणभारित कवितेच्या प्रातिभ क्षमतांची अर्धस्फुट पण निश्चित चाहूल ‘सहवास’मध्ये लागते आहे. ‘सहवास’ हा रविकिरण-मंडळाच्या छायेतला संग्रह आहे, असे सर्वसाधारणपणे मानले जाते. यशवंत आणि माधव जुलियन हे इंदिराबाईंचे आवडते कवी होते आणि ‘सहवास’ला प्रस्तावना आहे तीही यशवंतांचीच आहे.\nविसाव्या शतकाचा प्रारंभकाळ हा शिकू लागलेल्या स्त्रियांच्या जीवनात चहूबाजूंनी मोकळेपणाचे वारे शिरण्याचा काळ होता. या वा-याने काही लिहित्या स्त्रियांच्या जाणिवांचे पदर उलगडले. स्वत:���्या प्रतिमेकडे, कुटुंबाकडे, नातेसंबंधांकडे पारंपरिकापेक्षा स्वतंत्र दृष्टीने पाहण्याचे भान त्यांना आले. त्यामुळे नव्या वळणाची आणि नवा आशय असणारी कविता त्यांच्याकडून लिहिली गेली. अनुभवले, पाहिले-साहिले, ते मनातळाशी तसेच आहे. वडिलांच्या वियोगाचे दु:ख आहे, तापट काकांनी दिलेल्या मनस्तापाचा क्षोभ आहे. वेळोवेळी कुस्करल्या गेलेल्या मनोभावांचे, अपेक्षाभंगांचे, नकारांचे, अन्याय-अपमानांचे सल आहेत, पण प्रियकराच्या सहवासाने त्यावर फुंकर घातली गेली आहे. वय तरुण आहे आणि प्रेम करण्याची शिक्षा म्हणून काकांनी हातावर तप्तमुद्रा उमटवली तरी मनाजोगती साथसोबत मिळाली आहे आणि मनाचा भार तिथे हलका करता येतो आहे.\nकोठे खोल तळात पूर्वस्मृतिचे ज्वालामुखी जागृत\nत्यांची साहुनि आच नित्य मन हे आतूनिया पोळले\nअशी कबुली देताच, आतले ते कढत रसायन वर आणणे प्रियकरालाही साहवणार नाही, म्हणून तो ज्वालामुखी तसाच निद्रिस्त ठेवण्याची त्यांची धडपड आहे. ‘सहवास’ ते ‘शेला’ हा दहा-अकरा वर्षांचा काळ इंदिराबाईंच्या आयुष्यातला फार सुखाचा आणि फार दु:खाचाही काळ ठरला. घरचा तीव्र विरोध पत्करून संतांशी त्यांनी प्रेमविवाह केला होता. तीन मुले झाली होती आणि उभ्या जगात परस्परांना आपणच फक्त काय ते आहोत, अशा गाढ विश्वासावर दिवस सरत होते. ते जर तसेच जात राहिले असते तर इंदिराबाई कवयित्री म्हणून फारशा क्रियाशील राहिल्या असत्या असे वाटत नाही. ‘माझे स्वप्न माझ्या हाती आले होते. आनंदाने मन भरलेले होते...कवितारचनेकडे माझे लक्ष नव्हते.’ असे त्यांनी स्वत:कडे वळून बघताना पुढे म्हटले आहे.\n1946 मध्ये संतांच्या आकस्मिक मृत्यूने मात्र संसार एकदम हेलपाटला. तीन मुलांची ती आई अवघी तीसच वर्षांची होती. त्या अवघड आणि शोककारी प्रसंगात सहनशक्तीच्या शोधात इंदिराबाई कवितेकडे वळल्या आणि दोन्ही परस्परांमध्ये वितळून गेल्या.\n‘शेला’ सर्वस्वी इंदिराबाईंचा असा पहिला संग्रह. स्वतंत्र असा बासष्ट कवितांचा संग्रह. मनोरमाबाईंच्या कवितेतल्या गोडव्याशी आणि रविकिरण मंडळाच्या शैलीशी काहीशा क्षीण स्वरूपातच पण दृश्यमान असलेला पूर्वीचा बंध या संग्रहाने पुरा नाहीसा झाला आणि इंदिराबाईंच्या विविध भावावस्थांचे नकाशे-अगदी त्यांच्याच शैलीने कवितेत\nउमटून आले. ते एकाच मन:प्रदेशाचे नकाशे होते आणि तो सारा प्रदेश दु:खार्त वा-याने झडपून गेल्यासारखा झाला होता.\n‘सहवास’ ते ‘निराकार’ हा दहा संग्रहांमधला इंदिराबाईंच्या कवितेचा पट पाहता आज असे लक्षात येते की, अनेक अवघड पेच या कवितेने पार केले आहेत. विलक्षण प्रक्षोभ आणि विलक्षण तडफडाट कमालीच्या संयतपणावर तोलून अतिशय सूक्ष्म कणाकणांनी जिवंतपणे कवितेत धरणे सोपे नव्हे. भावस्थितीला नेणिवेच्या खोलातून खेचून आणलेल्या प्रतिमांमध्ये संक्रमित करत इंदिराबाईंनी ते अवघड साध्य केले आहे.\nउगमापासून इंदिराबाईंची अखेरपर्यंतची कविता बघत येताना तिचे अनन्यसाधारण स्वरूप जसे मराठी काव्यपरंपरेच्या संदर्भात दिसते तसे स्त्रीलिखित कवितेच्याही संदर्भात दिसते. रविकिरण मंडळाची कविता अगदी निकट असताना आशयाने आणि अभिव्यक्तीनेही संपूर्ण वेगळी कविता इंदिराबाईंनी लिहिली. कवितेच्या सगळ्या घटकांची सेंद्रिय एकात्मता उत्कट संवेदनशीलतेच्या बळावर त्यांना साधली होती. पंचेंद्रियांच्या संवेदनांमध्ये रसरशीतपणे घोळलेले त्यांचे भावसंवेदन कमालीचे सर्जक होते. मराठी कवितेत अशी सर्जक संवेदनबहुलता फार दुर्मिळ आहे.\nभारत ला 461 धावांची आघाडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-IFTM-candidates-have-to-tell-the-source-of-income-of-the-wife-children-5814042-NOR.html", "date_download": "2021-12-05T09:25:09Z", "digest": "sha1:LKCGTTFPH5JF7ZZ7N73YLRDB36VUTP6L", "length": 4608, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Candidates have to tell the source of income of the wife, children | उमेदवारांना पत्नी, मुलांचा उत्पन्न स्रोत सांगावा लागेल; सुप्रीम कोर्टाचा आदेश - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nउमेदवारांना पत्नी, मुलांचा उत्पन्न स्रोत सांगावा लागेल; सुप्रीम कोर्टाचा आदेश\nनवी दिल्ली- आता प्रत्येक निवडणुकीत उमेदवारास आपल्या उत्पन्नासोबतच पत्नी व मुलांच्या उत्पन्नाचे स्रोतही सांगावे लागतील. लोक प्रहरी संस्थेच्या याचिकेवर सुनावणी करताना शुक्रवारी सुप्रीम कोर्टाने हे निर्देश दिले. यानुसार, निवडणूक अर्ज भरताना उमेदवारास ही माहिती द्यावी लागणार आहे. शिवाय हा आदेश सर्वच निवडणुकांसाठी लागू राहणार आहे.\nनिवडणुकीत उमेदवारी अर्ज भरला जात असताना स्वत:च्या उत्पन्नासोबत पत्नी, मुलांच्या उत्पन्नाचे स्रोतही स्पष्ट केले जावेत, असे आदेश सरकार व निवडणूक आयोगाला द्यावेत, अशी मागणी लोक प्रहरीने याचि���ेत केली होती. सध्या उमेदवार निवडणूक आयोगाकडे आपली पत्नी किंवा पती तसेच अवलंबित सदस्यांच्या नावे असलेल्या संपत्तीची माहिती देतात. मात्र, उत्पन्नाचा स्रोत मात्र सांगितला जात नाही. सुनावणीदरम्यान आमदार व खासदारांची संपत्ती अचानक ५०० पट वाढत असल्याची उदाहरणे समोर आली. ती अचानक वाढली कशी, ते स्पष्ट करावे असे सुप्रीम कोर्टाने म्हटले होते.\nसर्वोच्च न्यायालयाने हे निर्देश म्हणजे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक सुधारणांच्या दृष्टीने मोठे पाऊल मानले जात आहे.\nन्युझीलँड ला जिंकण्यासाठी 522 धावांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-DHA-infog-tips-to-get-rid-bad-luck-5763691-PHO.html", "date_download": "2021-12-05T07:28:50Z", "digest": "sha1:ML3IPE2A2ZZL27EB7J6UG454E4BVHIG3", "length": 2359, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Tips To Get Rid Bad Luck | ​​गायीच्या या 5 उपायांपैकी कोणताही 1 केल्यास, दुर्भाग्य बदलेल सौभाग्यात - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n​​गायीच्या या 5 उपायांपैकी कोणताही 1 केल्यास, दुर्भाग्य बदलेल सौभाग्यात\nहिंदू धर्मामध्ये गायीला माता (गोमाता) मानण्यात आले आहे. गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देवतांचा निवास असल्याचे मानले जाते. प्रत्येक ग्रंथामध्ये गायीचे महत्त्व सांगण्यात आले आहे. येथे जाणून घ्या, गायीशी संबंधित 5 उपाय, जे अत्यंत प्रभावी मानले जातात.\nभारत ला 460 धावांची आघाडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-DHA-patal-bhuvaneshwar-cave-information-in-marathi-5361198-NOR.html", "date_download": "2021-12-05T08:42:16Z", "digest": "sha1:JM5EKFR25FI7NNELJ2ZV5G6EGIGB4NTW", "length": 5167, "nlines": 60, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "patal bhuvaneshwar cave information in marathi | Myth : या गुहेत दडलेले आहेत अनेक रहस्य, ऐकू येतात गूढ आवाज - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nMyth : या गुहेत दडलेले आहेत अनेक रहस्य, ऐकू येतात गूढ आवाज\nउत्तराखंडमधील पिथौरागढ जिल्ह्यातील गंगोली-हाट भागातील पाताळ भुवनेश्वर गुहेविषयी स्कंद पुराणात सांगण्यात आले आहे की, येथे महादेवाचा निवास आहे. स्थानिक मान्यतेनुसार या गुहेतून गूढ आवाज येतात.\nया गुहेत चार खांब असून यांना सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग म्हटले जाते. यामधील पहिल्या तीन खांबांच्या आकारामध्ये हजारो वर्षांपासून कोणताच बदल झालेला नाही. परंतु कलियुगा��्या खांबाविषयी येथील पुजारी सांगतात की, सात कोटी वर्षांपासून हे पिंड एक इंचाने वाढत आहे.\nयेथे जाणून घ्या, या रहस्यमयी गुहेविषयी...\n- या खांबांच्या पलीकडे गुहेमध्ये असे ठिकाण आहे, जेथे महादेवाने श्रीगणेशाचे कापलेले शीर ठेवले आहे. संपूर्ण जगात हे एकमेव असे ठिकाण आहे, जेथे श्रीगणेशाची शीर नसलेली मूर्ती आहे. गणेश मूर्तीच्या ठीक वर 108 पाकळ्यांचे ब्रह्मकमळ असून यातून पाणी टपकत राहते.\n- गुहेमध्ये नागाच्या आकृतीची एक मोठी शिळा आहे. असे मानले जाते की, राजा परीक्षितला मिळालेल्या शापातून मुक्ती देण्यासाठी त्यांचा मुलगा जन्मेजयने याच कुंडात सर्व नागांना जाळून भस्म केले होते. परंतु तक्षक नाग यातून वाचला आणि या नागाने परीक्षित राजाला यमसदनी पाठवले.\nपुढील स्लाईड्सवर क्लिक करून पाहा, गुहेच्या आतील खास फोटो आणि वाचा रोचक माहिती...\n(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)\nन्युझीलँड ला जिंकण्यासाठी 527 धावांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/51850", "date_download": "2021-12-05T08:41:08Z", "digest": "sha1:BWBWJVZ5TEHD7JMFR2UYCPUABA43KNFV", "length": 8054, "nlines": 118, "source_domain": "www.maayboli.com", "title": "चित्रपटातील गाण्यांचे भावानुवाद | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /चित्रपटातील गाण्यांचे भावानुवाद\nबरीच गाणी नुसतीच कानावर पडतात.\nना त्यांचे बोल लक्षात राहतात ना धून.\nपण काही गाणी कानातून मनापर्यंत पोहोचतात.\nहृद्याला भिडतात... आत्म्याला साद घालणारी काही गाणी असतात.\nअशा आवडलेल्या गाण्यांचे आपल्या शब्दात भावानुवाद लिहिण्यासाठी हा धागा\nया भावानुवादांनी गाणी उमजून घ्यायला मदतच होईल.\nएखाद्या आवडत्या गाण्याचे नवीन कंगोरे दिसतील, समजतील.\nहा ये जवानी है दिवानी मधल्या\nहा ये जवानी है दिवानी मधल्या \"इलाही\" चा मी केलेला भावानुवाद\nमाणसानं आयुष्यभर भटकंच रहावं.\nस्वाभाविक आहे की नाही, कोठेतरी सेटल व्हायलाच हवं वै. प्रश्न वेगळेच आहेत. त्यांचा इथे संबंधच नाही. भटकं म्हणजे मनातून भटकं.\nनवीन गोष्टी जाणण्यासाठी उत्सुक असलेलं.जगण्यासाठी आसुसलेलं.\nबागी उडान पे ही ना जाने क्यूं\nइलाही मेरा जी आए आए ...\nएखाद्या फकिरासारखं भटकावं. उद्याची चिंता न करता. कुंद संध्याकाळी पायाच्या पोटर्या सुजेपर्यंत आणि धुंद रात्री झोप उडेपर्यंत. दिशा, काळ, वेळ आणि भुकेची तमा न बाळगता.\nत्या बंडखोर प्रवासावर मन भाळलेलं.\nकल पे सवाल है\nखानाबदोशियों पे ही ना जाने क्यूं\nइलाही मेरा जी आए आए\nनेहमीचीच धावपळ.. पाचवीला पुजलेली. रोजचे हेलपाटे. लोकांनी केलेले झोलझपाटे.\nडोक्यात जाणारया गोष्टी. हे सगळं असच चालू राहिलं तर\nजगणं हातातून निसटू देणारे अनेक जण आजूबाजूला. त्यांची मतं.\nआपलं स्वच्छंदी मन. त्याची टोचणी, इतरांची बोलणी.\nजगतोच तर आहोत की आणखी काय असतं जगणं आणखी काय असतं जगणं असा प्रश्न विचारणारे आपलेच असा प्रश्न विचारणारे आपलेच\nपण त्या भटकेपणावरच मन भाळलेलं.\nमेरा फलसफा कंधेपे मेरा बस्ता\nचला मै जहाँ ले चला मुझे रस्ता\nबूंदों पे नही गहरे समंदर पे\nइलाही मेरा जी आए आए\nसगळ्या गोष्टी नियोजित करायला लावणार्या जबाबदारया. त्यांच्यात अडकून पडलो तर उठलो आणि निघालो असं सुख कधी मिळणार रस्ता मिळाला तसं चालत जाणं रादर जिकडे रस्ता नेईल तिकडे जाणं हे जमायला हवं. जमतं का हे कोणाला रस्ता मिळाला तसं चालत जाणं रादर जिकडे रस्ता नेईल तिकडे जाणं हे जमायला हवं. जमतं का हे कोणाला की हे काहीना जमणार असं कोणीतरी ठरवलंय पूर्वनियोजितपणे की हे काहीना जमणार असं कोणीतरी ठरवलंय पूर्वनियोजितपणे तो एखादा थेंब मिळाला की समाधानी होणारे आहेतच की मग त्या हजारो थेंबांच्या मालकाची ओढ का तो एखादा थेंब मिळाला की समाधानी होणारे आहेतच की मग त्या हजारो थेंबांच्या मालकाची ओढ का त्या ओढीवर मन भाळलेलं.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.thosprahar.com/yash-verma-a-young-member-of-yuvamitra-parivar-celebrated-his-birthday-with-social-commitment-appreciation-everywhere/", "date_download": "2021-12-05T08:44:08Z", "digest": "sha1:KAUFT6WQELUL6RUJRQUWB67HMAVNM32Q", "length": 11375, "nlines": 108, "source_domain": "www.thosprahar.com", "title": "युवामित्र परिवाराचा युवा सदस्य यश वर्मा ने केला सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा..!सर्वत्र कौतुक..! - ThosPrahar News | Thos Nirbhid Marathi Batmya", "raw_content": "\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nवस्त्रहरणाच्या सीन शूटिंग नंतर ढसाढसा रडली द्रौपदी..पहा काय होत कारण..\nघाबरू नका हे आहेत उपाय आणि उपचार..\nअमळनेर: दामिनी पथकाचे मुंदडा विद्यालयात समुपदेशन..सर्व शाळांना देणार भेट..\nअमळनेर: एकतास येथे पिक नियोजनाची जलमिञांची गावसभा संपन्न..\nअमळनेर: सोनू भटू चौधरी यांची जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी व अंमळनेर तालुकाध्यक्ष छोटू रमेश चौधरी यांची निवड..\nमुख्यपेज/Amalner/युवामित्र परिवाराचा युवा सदस्य यश वर्मा ने केला सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा..\nयुवामित्र परिवाराचा युवा सदस्य यश वर्मा ने केला सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा..\nयुवामित्र परिवाराचा युवा सदस्य यश वर्मा ने केला सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा..\nअमळनेर तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात अग्रेसर युवा मित्र परिवार सतत विविध सामाजिक उपक्रम राबवित असतो.सामाजिक बांधिलकी जपत ह्या युवांच्या ऊर्जा श्रोताचा चांगला विनियोग करत समजोपयोगी उपक्रम राबवण्यात येतात.आपण समाजाचे काही देणे लागतो या उद्देशाने दरवर्षी गोरगरीबांना अन्नदान करुन आपला वढदिवस साजरा करणारे आशिष अलंकारचे मालक यश वर्मा यांनी आज आपल्या युवा मित्रांसोबत पिंपळे येथील आदिवासी आश्रम शाळेत ३०० विद्यार्थ्यांना आन्नदान करुन माणूसकीचे दर्शन घडविले.हल्ली युवकांमध्ये चंगळवाद निर्माण झाला आहे.युवा पिढी डीजे ,बॕनर हल्ला गुल्ला ह्याकडे अधिक आकर्षित होते.पण असा अपव्यय खर्च न करता गोरगरीब गरजुं ना केलेल्या अन्न दानाचे सर्वत्र कौतुक होत आहे.\nयावेळी सामाजीक कार्यकर्ते मनोज शिंगाणे,दिनेश तेवर, मनोज माळी,दीपक प्रजापती, शुभम पाटील,मोहन पाकळे, सुनील भोई व आदिवासी आश्रम शाळेचे कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.\nरक्तदानाच्या माध्यमातून या युवा मित्र परिवाराने आपली वेगळीच ओळख निर्माण केलेली आहे सदैव समाज उपयोगी उपक्रम या युवांच्या माध्यमातून राबविले जातात म्हणून सगळ्याच स्थरातून या गृपला कौतुकाची दाद मिळत असते.\nअमळनेर: दामिनी पथकाचे मुंदडा विद्यालयात समुपदेशन..सर्व शाळांना देणार भेट..\nअमळनेर: एकतास येथे पिक नियोजनाची जलमिञांची गावसभा संपन्न..\nअमळनेर: सोनू भटू चौधरी यांची जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी व अंमळनेर तालुकाध्यक्ष छोटू रमेश चौधरी यांची निवड..\nअमळनेर: सांगा कधी कळणार तुम्हाला व्याधी लागल्या आमच्या आयुष्याला..\nअमळनेर: सांगा कधी कळणार तुम्हाला व्याधी लागल्या आमच्या आयुष्याला..\nअमळनेर:अजून दोन तरुणी नेल्या पळऊन..\nठोसप्रहार न्यूज अँप डाउनलोड करा\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nअमळनेर : माईंड पार्लर मधील फलक, लोकांच्या चर्चेला उधाण…\nशशी थरूर यांचा 6 महिला खासदारांसोबत सेल्फी व्हायरल… कप्शनमुळे वादात..मागितली माफी…\nधक्कादायक: भाऊ झाला वैरी..अल्पवयीन बहिणीवरच केला भावांनी सतत बलात्कार..अल्पवयीन बहिणीवरच केला भावांनी सतत बलात्कार..गरोदर राहिल्यानंतर घटना उघडकीस..\nमहत्वाचे..पुरुषांच्या दाढी मुळे महिलांना जावे लागत आहे “या”आजाराला सामोरे..\nअमळनेर:अजून दोन तरुणी नेल्या पळऊन..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/private-company-cheated", "date_download": "2021-12-05T07:11:00Z", "digest": "sha1:KFXDZQ5O5FKVIDIAPBJORDH4ML7ZP7VM", "length": 12158, "nlines": 235, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nनिवळीतील विलास सहकारी कारखान्याची फसवणूक, देशमुखसह अन्य दोघांना अटक\nजिल्ह्यातील राजकारणात आणि सहकार क्षे��्रात देशमुख कुटूंबियांचे मोठे प्रस्थ आहे. सबंध जिल्ह्यात साखर कारखान्याचे जाळे असून लातुर तालुक्यातील निवळीच्या कारखान्यात तसेच सिद्धी शुगर्समध्ये खासगी कंपनीच्या ...\n, काय करावं आणि काय नाही; डॉ. भोंडवेंनी दिला सल्ला\nAurangabad | औरंगाबादमध्ये कोल्ड्रिंक्सची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात, नागरिकांनी पळवले बॉक्स\nसाहित्य संमेलनाचा आज पवारांच्या उपस्थितीत समारोप\nअवकाळी पावसानंतर डोंबिवलीत दाट धुक्याची चादर, हवेत गारवा\nताज्या बातम्या1 hour ago\nभाजपनंच 180 एमएलटी पाणीकपात पुणेकरांना सहन करायला लावली, जयंत पाटलांचं फडणवीसांना प्रत्युत्तर\nबीडमध्ये आगार प्रशासनाकडून आंदोलन उधळून लावण्याचा प्रयत्न; महिला कर्मचाऱ्यांना आश्रू अनावर\nJalana | नागरिकांनी कोव्हिड संदर्भातील नियम आणि सूचनांचं पालन करावं, राजेश टोपेचं आवाहन\nओमिक्रॉनबाधित रुग्ण महाराष्ट्रात आला तेव्हा विमानतळावर RTPCR सुविधा नव्हती – प्रदीप आवटे\nMumbai | राज्यात ओमिक्रॉनचा शिरकाव, नागरिकांमध्ये धाकधुक वाढली, डॉ. रवी गोडसे काय म्हणाले \nSpecial Report | उंचीचा थरार जेव्हा थरकापात बदलतो\nTravel Special : लग्नाआधी मित्रांसोबत चिल करायचंय मग ‘या’ खास ठिकाणी बॅचलर पार्टी करा\nFace Pack : हिवाळ्यात ‘हे’ घरगुती फेसपॅक त्वचेवरील चमक वाढवण्यास मदत करतील\nRasika Sunil Honeymoon | मालदिवच्या निळ्याशार समुद्रात रसिका सुनीलचे निवांत क्षण\nफोटो गॅलरी2 hours ago\nWinter Food : हिवाळ्यात दररोजच्या आहारामध्ये ‘या’ पदार्थांचा समावेश करणे फायदेशीर\nलाईफस्टाईल फोटो2 hours ago\nLavender Oil : निरोगी त्वचेसाठी अशा प्रकारे लॅव्हेंडर तेलाचा वापर करा, वाचा\nWinter Care : कोरडेपणामुळे चेहरा निस्तेज झाला आहे तर ‘हे’ घरगुती उपाय फायदेशीर\nChandra Darshan 2021: सूर्यग्रहणानंतरचे चंद्रदर्शन तुमचे नशीब बदलून टाकेल\nMars Transit Zodiac | आता वाईट काळ संपलाच म्हणून समजा , मंगळ ग्रह दिशा बदलणार, 4 राशींचे नशीब पालटणार\nफोटो गॅलरी17 hours ago\n4 Dec 2021 Surya Grahan 2021 Photos | वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाचे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल “हिरा है सदा के लिए”\nFlaxseed Benefits | थंडीच्या दिवसांत ‘आळशी’ ठरेल अतिशय गुणकारी, जाणून घ्या याचे अधिक फायदे…\nNashik| साहित्य संमेलनात पुस्तकांचे मार्केट डाऊन, ऑनलाईनला तेजी; 5 वर्षांत खरेच वेगळे चित्र असेल\nसेन्सेक्समधील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांचे बाजारमूल्य 1.29 लाख कोटींनी वाढले, TCS ला सर्वाधिक नफा\nNagpur alert | सरकारी नोकरीच��� आमिष, सव्वापाच लाखांनी गंडविले\nपर्यटनाचा प्लॅन बनवत आहात तर ‘या’ क्रेडिट कार्डच्या माध्यमातून मिळू शकतात चांगल्या ऑफर\n, काय करावं आणि काय नाही; डॉ. भोंडवेंनी दिला सल्ला\nInvestment Tips: करोडपती होण्यासाठी 4 निश्चित मंत्र, त्यांना स्वीकारल्यास व्हाल श्रीमंत\nदेशभरातील ओमिक्रॉन रुग्णांच्या संख्येत वाढ, दिल्लीतही सापडला 1 ओमिक्रॉनबाधित रुग्ण\nAurangabad | औरंगाबादमध्ये कोल्ड्रिंक्सची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात, नागरिकांनी पळवले बॉक्स\nOmicron Virus: टांझानियातून आलेल्या व्यक्तिच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी सुरू; महापालिका ‘त्या’ प्रवाशांची बॅक हिस्ट्रीही तपासणार\nVIDEO | बाईकस्वाराला वाचवताना ट्रकला अपघात, पादचाऱ्यांकडून कोल्ड्रिंक्सची पळवापळवी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/technology/new-feature-coming-soon-in-google-meet-host-will-be-able-to-turn-off-the-microphone-and-camera-563775.html", "date_download": "2021-12-05T07:51:53Z", "digest": "sha1:6GTRJO2RQWFQ2LCLH3JRSPW37UKPLBZR", "length": 18475, "nlines": 256, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nGoogle Meet लवकरच आणत येत आहे नवीन फीचर, मायक्रोफोन आणि कॅमेरा बंद करु शकणार सहभागी होस्ट\nएका अहवालानुसार, टेक जायंटने लाइव्ह भाषांतरित कॅप्शनची चाचणी सुरू केली आहे, जी मीटच्या मानक लाइव्ह कॅप्शनपेक्षा एक पाऊल पुढे आहे. हे सुरुवातीला इंग्रजीमध्ये ऑर्गनाईज मीटिंग्जला समर्थन देईल, ज्याचे स्पॅनिश, फ्रेंच, पोर्तुगीज आणि जर्मनमध्ये भाषांतर केले जाईल.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nGoogle Meet लवकरच आणत येत आहे नवीन फीचर\nनवी दिल्ली : Google Meet एक नवीन वैशिष्ट्य आणत आहे जे मीटिंगच्या होस्टना सहभागींचे मायक्रोफोन किंवा कॅमेरे बंद करण्याची परवानगी देईल. हे वैशिष्ट्य Google Workspace for Education Fundamentals आणि Education Plus डोमेनसाठी आणले गेले आहे. ते येत्या काही महिन्यांत अतिरिक्त Google Workspace आवृत्तीसाठी लाँच होईल. (New feature coming soon in Google Meet, host will be able to turn off the microphone and camera)\nगूगलने एका ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे, मीटिंग होस्ट ‘म्यूट ऑल’ वैशिष्ट्य वापरू शकतात. एकदा सर्व सहभागी नि:शब्द झाल्यावर, मीटिंग होस्ट त्यांना अनम्यूट करू शकत नाही. तथापि, आवश्यक असल्यास वापरकर्ते त्यांना अनम्यूट करू शकतात. ‘म्यूट ऑल’ वैशिष्ट्य फक्त त्या होस्टसाठी उपलब्ध असेल जे डेस्कटॉप ब्राउझरशी जोडलेले असतील. मात्र, येत्या काही महिन्यांत ते इतर प्लॅटफॉर्मवरही ल���न्च केले जाईल. मायक्रोफोन आणि कॅमेरा लॉक वैशिष्ट्य डीफॉल्टनुसार बंद केले जाईल, जे होस्ट ते वापरू इच्छित असल्यास मीटिंग दरम्यान सक्षम करणे आवश्यक आहे.\nलाईव्ह ट्रान्सलेटेड कॅप्शनची चाचणी सुरू\nअलीकडेच, गुगल मीटने भाषांतर कॅप्शनमध्ये थेट भाषण सुरू केले आहे. लाइव्ह कॅप्शन वैशिष्ट्य विशेषतः अपंग वापरकर्त्यांसाठी उपयुक्त आहे आणि ज्यांना व्हर्च्युअल मीटिंगमध्ये चर्चेचा ट्रॅक ठेवायचा आहे. हे वैशिष्ट्य सर्व बैठका आणि जागतिक स्तरावर वितरित कार्यसंघ तसेच प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधणाऱ्या शिक्षकांसाठी उपयुक्त ठरेल.\nगूगल मीटचे लाइव्ह ट्रान्सलेटेड कॅप्शन वैशिष्ट्य परदेशी ग्राहक, भागीदार, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अधिक कार्यक्षम करण्यात मदत करेल. एका अहवालानुसार, टेक जायंटने लाइव्ह भाषांतरित कॅप्शनची चाचणी सुरू केली आहे, जी मीटच्या मानक लाइव्ह कॅप्शनपेक्षा एक पाऊल पुढे आहे. हे सुरुवातीला इंग्रजीमध्ये ऑर्गनाईज मीटिंग्जला समर्थन देईल, ज्याचे स्पॅनिश, फ्रेंच, पोर्तुगीज आणि जर्मनमध्ये भाषांतर केले जाईल. याशिवाय, हे वैशिष्ट्य फक्त Google Workspace Business Plus, Enterprise Standard, Enterprise Plus, Education Plus आणि Teaching and Learning Upgrade वापरकर्त्यांच्या आयोजित केलेल्या मीटिंगसाठी उपलब्ध आहे.\nआता इंस्टाग्रामवर रील्स एडिट करणे झाले सोपे\nफेसबुकच्या मालकीच्या इन्स्टाग्रामने शुक्रवारी तीन नवीन इफेक्ट्स लाँच केले जे वापरकर्त्यांना संगीतावर आधारित रील्स एडिट करण्यात आणि स्क्रीनवर गीत तयार करण्यास मदत करतील. सुपरबीट, डायनॅमिक लिरिक्स आणि थ्रीडी लिरिक्स – हे नवीन प्रभाव निर्मात्यांना रीलवर संगीत आणि एआर इफेक्ट एकत्र करण्याचा एक सोपा मार्ग देईल. (New feature coming soon in Google Meet, host will be able to turn off the microphone and camera)\nआता इंस्टाग्रामवर रील्स एडिट करणे झाले सोपे, कंपनीने लाँच केले तीन उत्कृष्ट इफेक्ट्स\nलोकसहभागातून आता ‘ई-पीक पाहणी’चा उपक्रम, कृषी विद्यापीठातील विद्यार्थीही बांधावर\nमोबाइलची बॅटरी दीर्घकाळ टिकण्यासाठी ‘हे’ करा\nबॅंक फ्रॉडपासून कसे वाचाल \nNagpur काय म्हणता, कॅमेरा रोखणार आग वाचा कसा आहे अल्ट्रा सॅानिक कॅमेरा\nPHOTO | Redmi Note 11T 5G भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत, कॅमेरा आणि इतर वैशिष्ट्ये\nSharad Pawar | ममतादीदी-पवारांच्या बैठकीत नेमकं काय घडलं\nAaditya Thackeray | ममतादीदींंनी मुख्यमंत्र्यांना शुभसंदेश दिला – आदित्य ठाकरे\nविधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 22 ते 28 डिसेंबर दरम्यान मुंबईत, विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय\nताज्या बातम्या 6 days ago\nऐतिहासिक वादग्रस्त कृषी कायदे अखेर रद्द, कॅबिनेट बैठकीत मंजूर\nNagpur Jobs | आयटीतील विद्यार्थ्यांना आले सुगीचे दिवस, अभियांत्रिकी महाविद्यालयांत मुलाखती\nआठ वर्षात 12 महिलांना लग्नाचं आमिष, मुंबईतील भामट्याला अटक\nपक्ष बांधणीसाठी कधी बैलगाडीतून तर कधी घोड्यावरून; आशिष शेलारांच्या घोडदौडीने भाजपला बळ, मुंबईत सलग दुसऱ्यांदा शेलारांचा करिश्मा चालणार\nदत्तात्रय भरणेंची संवेदनशीलता, अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले, जखमीला पाठवलं रुग्णालयात\nमी किंवा मटन दोघांपैकी एकाला निवड; पतीची पत्नीकडे अजब मागणी, बायकोने निवडले चक्क मटन\nSkin Care : दही आणि काकडीची पेस्ट चेहऱ्याला लावा आणि तजेलदार त्वचा मिळवा\nयंदाच्या सवाई गंधर्व महोत्सवावर ओमीक्रॉनचे सावट ; आयोजक घेणार उपमुख्यमंत्र्यांची भेट\n..तर Emergency Fund अडचणीच्या वेळी कामी येणार, किती अन् कशी गुंतवणूक करावी\nKiara Advani| रास्पबेरी पिंक लेहेंगा परिधान करुन कियारा अडवाणीने लावली इंटरनेटवर आग , लेहेंग्याची किंमत ऐकून अवाक व्हाल\nफोटो गॅलरी33 mins ago\nभारतीय मोटारसायकल बाजारात Hero MotoCorp ला पछाडत Bajaj Auto ची पहिल्या नंबरवर झेप\nदत्तात्रय भरणेंची संवेदनशीलता, अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले, जखमीला पाठवलं रुग्णालयात\nNashik| साहित्य संमेलनात पुस्तकांचे मार्केट डाऊन, ऑनलाईनला तेजी; 5 वर्षांत खरेच वेगळे चित्र असेल\nपक्ष बांधणीसाठी कधी बैलगाडीतून तर कधी घोड्यावरून; आशिष शेलारांच्या घोडदौडीने भाजपला बळ, मुंबईत सलग दुसऱ्यांदा शेलारांचा करिश्मा चालणार\nपत्नीने सोनोग्राफीसाठी पैसे मागितले, नवऱ्याकडून लेकीची हत्या, नंतर आत्महत्येचा प्रयत्न\nराज्यातील 175 पोलीस अधिकाऱ्यांना पदोन्नती; मुंबईतील 57 जणांचा समावेश\nVIDEO | बाईकस्वाराला वाचवताना ट्रकला अपघात, पादचाऱ्यांकडून कोल्ड्रिंक्सची पळवापळवी\nSkin Care : दही आणि काकडीची पेस्ट चेहऱ्याला लावा आणि तजेलदार त्वचा मिळवा\nIND vs NZ, 2nd Test, Day 3, LIVE Score: भारताला तिसरा झटका, शुभमन गिल 47 धावांवर बाद\nMaharashtra News LIVE Update | संपात सहभागी झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर आता बदलीचे नवे संकट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/humid-air-education-minister-praises/", "date_download": "2021-12-05T07:52:45Z", "digest": "sha1:OUJDNSSS57SGI22JABVZW2LAIQRP7HKG", "length": 8383, "nlines": 145, "source_domain": "policenama.com", "title": "humid air education minister praises Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune Crime | पुण्याच्या आंबेगावातील खून प्रकरणातील ‘फरारी’ बीडमधून अटकेत;…\nACP Gajanan Tompe | पुण्यातील कोथरूड विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त गजानन टोम्पे यांची…\nPune ACP Transfers | पुण्यातील 6 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या \nमोदींच्या ज्या विधानाची राहुल गांधींनी उडविली होती ‘खिल्ली’, IIT नं खरी करून दाखविलं\nनवी दिल्ली, वृत्तसंस्था : आयआयटी, गुवाहाटी येथील संशोधकांनी हायड्रोफोबिसीटी संकल्पनेचा वापर करून हवेपासून (एक्वैरियम) पाणी काढण्यासाठी नवीन तंत्र विकसित केल्याचा दावा केला आहे. रसायनशास्त्राचे सहयोगी प्राध्यापक उत्तम मन्ना यांच्या…\n मुकेश अंबानीची मुलगी ईशानं 3…\nRaveena Tondon | रवीना टंडनचा धक्कादायक खुलासा, म्हणाली…\nUrfi Javed | उर्फी जावेदनं परिधान केला खुपच बोल्ड ड्रेस,…\nBigg Boss 15 | राखी सावंतने पति म्हणून उभं केलं कॅमेरामनला\nSara Ali khan | बॉडीगार्डच्या ‘या’ कृत्यामुळं सारा अली खानला…\nSBI ATM New Rule | एसबीआयच्या कोट्यावधी ग्राहकांसाठी…\nPune Crime | पुण्यात PMPML बस आदळल्याने प्रवाशाच्या मणक्यात…\nPune Crime | सुरक्षारक्षकाने ज्वेलर्समध्ये शिरुन 12 लाखांचा…\nIncome Tax Return File | 31 डिसेंबरपूर्वी उरकून घ्या…\nPune Crime | पुण्याच्या आंबेगावातील खून प्रकरणातील…\nACP Narayan Shiragavkar | सहाय्यक पोलिस आयुक्त नारायण…\nACP Gajanan Tompe | पुण्यातील कोथरूड विभागाचे सहाय्यक पोलिस…\nPune ACP Transfers | पुण्यातील 6 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या…\nLink PAN to LIC Policies | LIC ने आपल्या ग्राहकांसाठी आणली…\nअवघे 7 हजार देऊन खरेदी करा जास्त मायलेजच्या TVS Sport चे…\nPune Crime | पुण्यात PMPML बस आदळल्याने प्रवाशाच्या मणक्यात…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nPune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 90…\nAlanna Pandey | लग्ना आधीच झाली अनन्या पांडेची बहिण गरोदर, आई बसला…\nPune Crime | पुण्यातील नामांकित सराफांना गंडा, महिला CCTV मध्ये कैद;…\nIndian Railways | रेल्वे प्रवासात ज्येष्ठ नागरिकांना कधीपासून मिळेल…\nMaharashtra Rains | बंगालच्या उपसागरात ‘जवाद’ चक्रीवादळ किनारपट्टी भागात रेड अलर्ट; पुढील 2 ते 3 तासात…\nLife Insurance | लाईफ इन्श्युरन्स घेताना कधीही करू नका ‘ही’ चूक, मिळणार नाही ‘क्लेम’\nAmitabh Bachchan | चित्रपटांमध्ये काम मिळत नव्हतं, KBC च्या सेटवर भावूक झाले ‘बिग बी’ अमिताभ, व्हिडीओ पाहून…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh/ujjain-ramayan-circuit-train-controversy-waiters-dress-saints-warned-irctc-changed-dress-abn-97-2689619/", "date_download": "2021-12-05T08:45:54Z", "digest": "sha1:QL2AFWSXQXBQSKTKSQMPRAM54BU7QEVO", "length": 17530, "nlines": 218, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Ujjain ramayan circuit train controversy waiters dress saints warned irctc changed dress abn 97 | साधूंच्या इशाऱ्यानंतर रामायण एक्सप्रेसमध्ये IRCTCने वेटर्सच्या पेहरावात केला बदल, पण...", "raw_content": "रविवार, ५ डिसेंबर, २०२१\nसाधूंच्या इशाऱ्यानंतर रामायण एक्सप्रेसमध्ये IRCTCने वेटर्सच्या पेहरावात केला बदल, पण…\nसाधूंच्या इशाऱ्यानंतर रामायण एक्सप्रेसमध्ये IRCTCने वेटर्सच्या पेहरावात केला बदल, पण…\nभारतीय रेल्वेने एका निवेदनात वेटर्सच्या व्यावसायिक पोशाखात पूर्णपणे बदल करण्यात आला आहे, असे म्हटले\nWritten By लोकसत्ता ऑनलाइन\n(फोटो सौजन्य- ANI आणि ट्विटर)\nरेल्वेने सोमवारी रामायण एक्स्प्रेसमधील आपल्या वेटर्सचा गणवेश बदलला आहे. वेटर्सच्या भगव्या पेहरावावर उज्जैनच्या साधूंनी आक्षेप घेतल्यानंतर रेल्वेने हा बदल केला आहे. वेटर्सचा भगवा पोशाख हा हिंदू धर्माचा अपमान आहे, तो बदलला नाही तर १२ डिसेंबर रोजी दिल्लीत ट्रेन रोखू, अशी धमकी साधूंनी दिली होती. त्यानंतर रेल्वेने हा बदल केला आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार,भारतीय रेल्वेने एका निवेदनात वेटर्सच्या व्यावसायिक पोशाखात पूर्णपणे बदल करण्यात आला आहे. गैरसोयीबद्दल क्षमस्व असे म्हटले आहे. नवीन बदलांतर्गत रेल्वेने वेटर्ससाठी गणवेश म्हणून सामान्य शर्ट, ट्राउझर्स आणि पारंपारिक टोपी देण्यात आली आहे. मात्र, वेटर्स भगवी टोपी आणि हातमोजे घालणे सुरू ठेवतील.\n निम्मा भारत लसीकृत झाला; आरोग्य मंत्र्यांनी ट्वीट करून दिली माहिती\nकाँग्रेस नेत्याने युपीच्या उपमुख्यमंत्र्यांना ‘त्या’ वक्तव्यावरून सुनावले; म्हणाले, “लुंगी घालणारी प्रत्येक व्यक्ती….”\n“इंदिरा गांधींच्या काळात ‘नाही’ म्हणण्याची मुभा होती, पण आता काँग्रेसमध्ये…”, गुलाम नबी आझाद यांचा पक्षनेतृत्वावर निशाणा\n“मी कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही, पण….;” कंगना रणौतचं उत्��र प्रदेश निवडणुकांबद्दल महत्वाचं विधान\nउज्जैन आखाडा परिषदेचे माजी सरचिटणीस अवधेशपुरी यांनी सांगितले की, आम्ही दोन दिवसांपूर्वी रेल्वेमंत्र्यांना पत्र लिहिले होते, ज्यामध्ये आम्ही रामायण एक्स्प्रेसमध्ये अल्पोपाहार आणि जेवण देणार्‍या वेटर्सच्या भगव्या पोशाखाला विरोध केला होता. टोपीसह भगवा पोशाख घालणे आणि साधूप्रमाणे रुद्राक्ष माळ (हार) घालणे हा हिंदू धर्म आणि संतांचा अपमान आहे, असे त्यांनी म्हटले होते.\nभारतीय रेल्वेने भगवान रामाशी संबंधित धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी राम सर्किट रामायण एक्सप्रेस ट्रेन सुरू केली आहे. ती अयोध्येपासून सुरू होऊन रामेश्वरमपर्यंत जाईल. धार्मिक प्रवासाशी संबंधित या ट्रेनमध्ये ट्रेनमध्येच भाविकांना जेवण दिले जात आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत होता. यामध्ये रेल्वेचे सेवा कर्मचारी साधूंची वेशभूषा करून प्रवाशांना जेवण देत होते. साधूंनी आक्षेप घेतल्यावर आयआरटीसीने तात्काळ आपल्या सेवा कर्मचार्‍यांचा पोशाख बदलला.\nदिल्लीच्या सफदरजंग रेल्वे स्थानकावरून धावणाऱ्या या ट्रेनचा अयोध्या हा पहिला थांबा आहे. येथून धार्मिक यात्रा सुरू होते. अयोध्येतील प्रवाशांना नंदीग्राम, जनकपूर, सीतामढी मार्गे रस्त्याने नेपाळला नेले जाते. यानंतर प्रवाशांना रेल्वेने भगवान शिवाची नगरी काशी येथे नेले जाते. येथून बसने सीता संहिता स्थळ, प्रयाग, शृंगवरपूर आणि चित्रकूटसह काशीच्या प्रसिद्ध मंदिरांमध्ये नेले जाते.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nमराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.\nशांत व आरोग्यदायी झोपेसाठी सेंद्रिय बिछाना\n निम्मा भारत लसीकृत झाला; आरोग्य मंत्र्यांनी ट्वीट करून दिली माहिती\nVIRAL VIDEO : सुंदर एअर होस्टेसने विमानतळावरच केला डान्स; Lazy Lad गाण्यावर तिचे स्टेप्स पाहून तुम्ही म्हणाल…\n’ शुबमन गिलनं चौकार ठोकताच वानखेडेवर प्रेक्षकांनी दिल्या घोषणा; VIDEO व्हायरल\nकाँग्रेस नेत्याने युपीच्या उपमुख्यमंत्र्यांना ‘त्या’ वक्तव्यावरून सुनावले; म्हणाले, “लुंगी घालणारी प्रत्येक ���्यक्ती….”\n“इंदिरा गांधींच्या काळात ‘नाही’ म्हणण्याची मुभा होती, पण आता काँग्रेसमध्ये…”, गुलाम नबी आझाद यांचा पक्षनेतृत्वावर निशाणा\n“प्रत्येक माणसाला बजावून एकच सांगायचं…लढ”, प्रसाद ओकची पोस्ट व्हायरल\nVideo : बुलढाण्यातील वस्तीत शिरला वाघ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण\nनवीन अवतारात सादर होणार KTM 390 Adventure २०२२, जाणून घ्या काय आहेत खास वैशिष्ट्ये\nबाबा रामदेव यांच्याकडून जाणून घ्या, ‘या’ ४ योगासनांमुळे रक्तदाब कसा नियंत्रित होईल\nनागालँडमध्ये गोळीबारात १३ नागरिकांचा मृत्यू ; राहुल गांधींचा भारत सरकारला संतप्त सवाल, म्हणाले…\n“मी कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही, पण….;” कंगना रणौतचं उत्तर प्रदेश निवडणुकांबद्दल महत्वाचं विधान\nपहिल्या पत्नीवर फरहान अख्तरचे होते जीवापाड प्रेम, ‘या’ अभिनेत्याच्या भावामुळे मोडला १९ वर्षांचा संसार\nPHOTOS : IPL २०२२ पूर्वी मुंबई इंडियन्सनं संघाबाहेर केलेले २० क्रिकेटपटू; ‘हे’ दोघे आहेत मराठी\nPhotos : मुंबईत गेट वे ऑफ इंडियाजवळ जगातील सर्वात मोठा राष्ट्रध्वज, १४०० किलोच्या तिरंग्याचे खास फोटो\nराजधानी दिल्लीत ओमायक्रॉनचा शिरकाव; देशात नव्या व्हेरिएंटने बाधित पाचवा रुग्ण सापडला\nओमायक्रॉनचा धोका अन् देशात महिन्याभरात २५ लाख लग्न; आरोग्य तज्ज्ञांनी दिला इशारा, म्हणाले…\n“Omicron मुळे जानेवारीत करोनाची तिसरी लाट येणार, पण…”; अभ्यासातून समोर आली दिलासादायक माहिती\nनागालँडमध्ये मध्यरात्री गोळीबार, १३ नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू; केंद्रीय गृहमंत्र्यांनी व्यक्त केला घटनेवर संताप\n‘या’ राज्यानं करून दाखवलं; मिळवला सर्वप्रथम पूर्ण लसीकरण करण्याचा मान\nतीर्थयात्रा योजनेवरून पी चिदंबरम यांचा केजरीवालांवर निशाणा; म्हणाले, “आप भाजपाचंच….”", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan/bollywood-couple-genelia-dsouza-and-ritesh-deshmukh-appear-on-zee-marathi-chala-hawa-yeu-dya-nrp-97-2686440/", "date_download": "2021-12-05T07:27:30Z", "digest": "sha1:H2GNKUWTRXZYEC54ADYEGY4QLGNJI2TG", "length": 16293, "nlines": 217, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Bollywood Couple Genelia Dsouza and Ritesh Deshmukh Appear on zee marathi Chala Hawa Yeu Dya nrp 97 | बॉलिवूडची 'लय भारी' जोडी झळकणार थुकरटवाडीत, रितेश-जिनिलियाचा धमाल व्हिडीओ पाहिलात का?", "raw_content": "रविवार, ५ डिसेंबर, २०२१\nबॉलिवूडची 'लय भारी' जोडी झळकणार थुकरटवाडीत, रितेश-जिनिलियाचा धमाल व्हिडीओ पाहिलात का\nबॉलिवूडची ‘लय भारी’ जोडी झळकणार थुकरटवाडीत, रितेश-जिनिलियाचा धमाल व्हिडीओ पाहिलात का\nजवळपास ९ मिनिटांचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.\nWritten By लोकसत्ता ऑनलाइन\n‘कसे आहात मंडळी, हसनाय ना, हसायलाच पाहिजे’ असं म्हणत गेल्या अनेक वर्षांपासून झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या लोकप्रिय कार्यक्रमात अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी, मराठी चित्रपट, नाटक क्षेत्रासह राजकारणातील दिग्गज मंडळी येत असतात. आता ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात ‘बॉलिवूडमधील सर्वात क्यूट कपल’ हजेरी लावणार आहे. अभिनेता रितेश देशमुख आणि पत्नी जेनेलिया यांची जोडी चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात हजेरी लावणार आहे. नुकतंच याचा एक व्हिडीओ झी मराठीने शेअर केला आहे.\nझी मराठीने युट्यूबवर शेअर केलेल्या व्हिडीओत चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातील विनोदवीर रितेश देशमुखच्या लय भारी या चित्रपटातील काही सीन रिक्रेट करताना दिसत आहे. मात्र ते सीन क्रिएट करण्याची त्यांची विनोदी पद्धत पाहून रितेश आणि जिनिलिया हे दोघेही खळखळून हसताना दिसत आहेत. विशेष म्हणजे लय भारी चित्रपटातील अनेक सीन्स या विनोदवीरांनी दाखवले आहेत. तर लय भारी चित्रपटातील आला होळीचा सण लय भारी हे गाणेही फार विनोदी पद्धतीने चित्रित केले आहे. जवळपास ९ मिनिटांचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.\n“…अन् तेव्हापासून मला झोप लागली नाही”, मुलाचा पहिला चित्रपट रिलीज झाल्यानंतर सुनील शेट्टीचा खुलासा\n“दुसऱ्यांदा गर्भपात झाल्यानंतर…”, हरभजनची पत्नी गीताने सांगितली ‘तो’ दुख:द अनुभव\nतर दुसरीकडे झी मराठीने इन्स्टाग्रामवर याबाबतचा एक फोटो शेअर केला आहेत. यात रितेश, जिनिलिया आणि निलेश साबळे हे दिसत आहे. “लई भारी जोडी … ‘चला हवा येऊ द्या’ मध्ये .. ‘चला हवा येऊ द्या’ मध्ये .. पहा या सोमवार ते बुधवार आपल्या थुकरटवाडीत रितेश देशमुख आणि जेनिलिया वहिनी यांची मराठमोळी धमाल… पहा या सोमवार ते बुधवार आपल्या थुकरटवाडीत रितेश देशमुख आणि जेनिलिया वहिनी यांची मराठमोळी धमाल…”चला हवा येऊ द्या,” असे कॅप्शन त्यांनी या फोटोला दिले आहे. दरम्यान रितेश आणि जिनिलिया या कार्यक्रमात येण्यामागचे नेमकं कारण काय आहे”चला हवा येऊ द्या,” असे कॅप्शन त्यांनी या फोटोला दिले आहे. दरम्यान रितेश आणि जिनिलिया या कार्यक्रमात येण्यामागचे ��ेमकं कारण काय आहे हे अद्याप समोर आले नाही.\nझी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ आणि त्यातील विनोदवीर वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहेत. झी मराठीवर ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमावर तमाम प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. सुरुवातीपासूनच या कार्यक्रमाला आणि त्यातील विनोदवीरांना महाराष्ट्राच नव्हे तर संपूर्ण जगाने डोक्यावर उचलून धरलं. वेगवेगळ्या सामाजिक स्तरातील लोकं हा कार्यक्रम तितक्याच आवडीने पाहतात. या शोमध्ये निलेश साबळे, भाऊ कदम, भारत गणेशपुरे, श्रेया बुगडे, सागर कारंडे आणि कुशल बद्रिके यांची धमाल पाहायला मिळत असते.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nमराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.\nचित्रगीत : सॅक्रेड चॅण्टस ऑफ शक्ती\nबाबा रामदेव यांच्याकडून जाणून घ्या, ‘या’ ४ योगासनांमुळे रक्तदाब कसा नियंत्रित होईल\nनागालँडमध्ये गोळीबारात १३ नागरिकांचा मृत्यू ; राहुल गांधींचा भारत सरकारला संतप्त सवाल, म्हणाले…\n“मी कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही, पण….;” कंगना रणौतचं उत्तर प्रदेश निवडणुकांबद्दल महत्वाचं विधान\nनीरज चोप्रा बनला चिमुकल्यांचा ‘भालाफेक प्रशिक्षक’; त्यावर पंतप्रधान मोदी म्हणाले, “हे पाहून…”\n५२ लाखांचा घोडा, ९ लाखांची मांजर; २०० कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी सुकेश चंद्रशेखरची जॅकलिनवर उधळपट्टी\nराजधानी दिल्लीत ओमायक्रॉनचा शिरकाव; देशात नव्या व्हेरिएंटने बाधित पाचवा रुग्ण सापडला\nओमायक्रॉनचा धोका अन् देशात महिन्याभरात २५ लाख लग्न; आरोग्य तज्ज्ञांनी दिला इशारा, म्हणाले…\n“Omicron मुळे जानेवारीत करोनाची तिसरी लाट येणार, पण…”; अभ्यासातून समोर आली दिलासादायक माहिती\nVideo : अमित ठाकरेंचं राज्यातील जनतेला आवाहन; म्हणाले, “येत्या ११ डिसेंबरला…\nनागालँडमध्ये मध्यरात्री गोळीबार, १३ नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू; केंद्रीय गृहमंत्र्यांनी व्यक्त केला घटनेवर संताप\n“जगातील सर्वोत्तम बाबा”, विनोद दुआ यांच्या निधनानंतर मुलीची भावनिक पोस्ट\nपहिल्या पत्नीवर फरहान अख्तरचे हो��े जीवापाड प्रेम, ‘या’ अभिनेत्याच्या भावामुळे मोडला १९ वर्षांचा संसार\nPHOTOS : IPL २०२२ पूर्वी मुंबई इंडियन्सनं संघाबाहेर केलेले २० क्रिकेटपटू; ‘हे’ दोघे आहेत मराठी\nPhotos : मुंबईत गेट वे ऑफ इंडियाजवळ जगातील सर्वात मोठा राष्ट्रध्वज, १४०० किलोच्या तिरंग्याचे खास फोटो\n“…अन् तेव्हापासून मला झोप लागली नाही”, मुलाचा पहिला चित्रपट रिलीज झाल्यानंतर सुनील शेट्टीचा खुलासा\n“दुसऱ्यांदा गर्भपात झाल्यानंतर…”, हरभजनची पत्नी गीताने सांगितली ‘तो’ दुख:द अनुभव\nदुसऱ्याच्या आनंदातून जगण्याचा अर्थ\n“तुम्ही फोटो कसले काढताय, इथे माझा फोन हरवलाय,” सारा अली खान फोटोग्राफर्सवर संतापली", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.newsdanka.com/international/what-did-taliban-do-to-women-protestors/32488/", "date_download": "2021-12-05T09:04:50Z", "digest": "sha1:J2CJHHXQS2C36LWHAIIZIR66QXNDSPQ7", "length": 11228, "nlines": 137, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "What Did Taliban Do To Women Protestors", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरदेश दुनियामहिला निदर्शकांबाबत तालिबानने काय केले\nमहिला निदर्शकांबाबत तालिबानने काय केले\nजावेद अख्तर हा कुंपणावरचा कावळा\nतालिबानचे करविते ‘धनी’ कोण कोण\nअफगाणिस्तान : नो गूड, द बॅड अँड द अग्ली\nतालिबानने गुरुवारी काबूलमध्ये जमलेल्या महिला हक्कांसाठी निदर्शन करणाऱ्या निदर्शकांसमोर हवेत गोळीबार केला. तालिबानने महिलांना या महिन्याच्या सुरुवातीला शाळांमधून वगळल्यानंतर पूर्व काबुलमधील एका हायस्कूलच्या बाहेर सहा महिलांचा एक गट मुलींना माध्यमिक शाळेत परत घेण्याची मागणी करण्यासाठी जमला होता.\n“आमच्या लेखण्या मोडू नका, आमची पुस्तके जाळू नका, आमच्या शाळा बंद करू नका” असे लिहिलेले फलक महिलांनी झळकावले. हे फलक तालिबान्यांनी हिसकावून घेतले. मात्र महिलांनी निदर्शने सुरू ठेवण्याचा प्रयत्न केल्याने तालिबानने महिला आंदोलकांना हवेत गोळीबार करत मागे ढकलले, तर एका परदेशी पत्रकाराला रायफलने मारले आणि चित्रीकरणापासून रोखले. तालिबानच्या एका सैनिकाने आपल्या स्वयंचलित शस्त्राने हवेत गोळीबारही केला. एएफपीच्या पत्रकारांनी हे पाहिले.\nनिदर्शकांनी – “अफगाण महिला कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त चळवळ” नावाच्या गटातून – शाळेच्या आत आश्रय घेतला. तालिबानचे दहशतवादी मालवली नसरतुल्ला, ज्यां���ी या गटाचे नेतृत्व केले आणि स्वतःला काबूलमधील विशेष दलाचे प्रमुख म्हणून ओळखले जातात, ते म्हणाले की निदर्शकांनी “त्यांच्या निदर्शनासंदर्भात सुरक्षा अधिकाऱ्यांशी समन्वय साधला नाही.”\n“त्यांना इतर देशांप्रमाणे आपल्या देशात निषेध करण्याचा अधिकार आहे. तालिबानने सत्ता काबीज केल्यानंतर देशभरातील शहरांमध्ये आघाडीवर असलेल्या महिलांसोबत वेगळ्या रॅली काढण्यात आल्या, त्यात पश्चिमेकडील हेरात शहरासह दोन लोकांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. परंतु सरकारने विरोध न करता निदर्शने करण्यासाठी परवानगी दिल्याने आणि आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर “कठोर कायदेशीर कारवाई” करण्याचा इशारा दिल्यानंतर निदर्शने कमी झाली आहेत.\nशशी थरूरदेखील सिब्बल यांच्या समर्थनार्थ मैदानात\nजेंव्हा दिग्विजय सिंग रा. स्व. संघ आणि अमित शहांची स्तुती करतात\nसर्वोच्च न्यायालयाची ‘शेतकरी’ आंदोलकांना चपराक\n… आता निश्चितच काँग्रेसमध्ये राहणार नाही\nमुलींना माध्यमिक शाळेत जाण्यापासून रोखण्याला जवळजवळ दोन आठवडे झाले आहेत. तालिबान शरिया कायद्याचे पालन करतात जे पुरुष आणि स्त्रियांना वेगळे करतात, आणि स्त्रियांना काम करण्यापासूनही रोखतात. मुलींनी वर्गात परत येण्यापूर्वी त्यांना योग्य परिस्थिती स्थापित करण्याची गरज असल्याचे तालिबानने म्हटले आहे. परंतु अफगाण नागरिक यावर विश्वास ठेवत नाहीत.\nपूर्वीचा लेखशशी थरूरदेखील सिब्बल यांच्या समर्थनार्थ मैदानात\nआणि मागील लेखफिनिक्स मॉलसमोरील उड्डाणपुलावर दोन दुचाकीस्वार झाले ठार…\nफॉग चल रहा है\n‘ओमिक्रोन सर्वांना मारून टाकेल’ म्हणत डॉक्टरने कुटुंबाला संपवले\n१२ जणींना लग्नाच्या बेडीत अडकवणाऱ्याला घातल्या बेड्या\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nफॉग चल रहा है\n‘ओमिक्रोन सर्वांना मारून टाकेल’ म्हणत डॉक्टरने कुटुंबाला संपवले\n१२ जणींना लग्नाच्या बेडीत अडकवणाऱ्याला घातल्या बेड्या\nदहशतवादी समजून गोळीबार, ११ मजूर ठार\nभारतीय लष्करी अधिकारी पाकिस्तानी हॅकर्सचे लक्ष्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/goa-people-opposed-shoots", "date_download": "2021-12-05T07:09:35Z", "digest": "sha1:AZCVCXB54CEYNFONFCXNIAJ3RBOJIAKX", "length": 12223, "nlines": 235, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nगोवा फॉरवर्ड पार्टी आक्रमक, ‘सूर नवा ध्यास नवा’चे गोव्यातील चित्रीकरण रोखण्याचा प्रयत्न पाहा नेमकं काय झालं…\nभारतातील इतर राज्यांसह गोव्यातही कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने राज्यात लॉकडाऊन जाहीर केला आहे, पण या लॉकडाऊनमध्येही पर्यटकांची येणे-जाणे आणि कोणत्याही ...\n, काय करावं आणि काय नाही; डॉ. भोंडवेंनी दिला सल्ला\nAurangabad | औरंगाबादमध्ये कोल्ड्रिंक्सची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात, नागरिकांनी पळवले बॉक्स\nसाहित्य संमेलनाचा आज पवारांच्या उपस्थितीत समारोप\nअवकाळी पावसानंतर डोंबिवलीत दाट धुक्याची चादर, हवेत गारवा\nताज्या बातम्या1 hour ago\nभाजपनंच 180 एमएलटी पाणीकपात पुणेकरांना सहन करायला लावली, जयंत पाटलांचं फडणवीसांना प्रत्युत्तर\nबीडमध्ये आगार प्रशासनाकडून आंदोलन उधळून लावण्याचा प्रयत्न; महिला कर्मचाऱ्यांना आश्रू अनावर\nJalana | नागरिकांनी कोव्हिड संदर्भातील नियम आणि सूचनांचं पालन करावं, राजेश टोपेचं आवाहन\nओमिक्रॉनबाधित रुग्ण महाराष्ट्रात आला तेव्हा विमानतळावर RTPCR सुविधा नव्हती – प्रदीप आवटे\nMumbai | राज्यात ओमिक्रॉनचा शिरकाव, नागरिकांमध्ये धाकधुक वाढली, डॉ. रवी गोडसे काय म्हणाले \nSpecial Report | उंचीचा थरार जेव्हा थरकापात बदलतो\nTravel Special : लग्नाआधी मित्रांसोबत चिल करायचंय मग ‘या’ खास ठिकाणी बॅचलर पार्टी करा\nFace Pack : हिवाळ्यात ‘हे’ घरगुती फेसपॅक त्वचेवरील चमक वाढवण्यास मदत करतील\nRasika Sunil Honeymoon | मालदिवच्या निळ्याशार समुद्रात रसिका सुनीलचे निवांत क्षण\nफोटो गॅलरी2 hours ago\nWinter Food : हिवाळ्यात दररोजच्या आहारामध्ये ‘या’ पदार्थांचा समावेश करणे फायदेशीर\nलाईफस्टाईल फोटो2 hours ago\nLavender Oil : निरोगी त्वचेसाठी अशा प्रकारे लॅव्हेंडर तेलाचा वापर करा, वाचा\nWinter Care : कोरडेपणामुळे चेहरा निस्तेज झाला आहे तर ‘हे’ घरगुती उपाय फायदेशीर\nChandra Darshan 2021: सूर्यग्रहणानंतरचे चंद्रदर्शन तुमचे नशीब बदलून टाकेल\nMars Transit Zodiac | आता वाईट काळ संपलाच म्हणून समजा , मंगळ ग्रह दिशा बदलणार, 4 राशींचे नशीब पालटणार\nफोटो गॅलरी17 hours ago\n4 Dec 2021 Surya Grahan 2021 Photos | वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाचे फोटो पाहून तुम्हीही म्हण��ल “हिरा है सदा के लिए”\nFlaxseed Benefits | थंडीच्या दिवसांत ‘आळशी’ ठरेल अतिशय गुणकारी, जाणून घ्या याचे अधिक फायदे…\nNashik| साहित्य संमेलनात पुस्तकांचे मार्केट डाऊन, ऑनलाईनला तेजी; 5 वर्षांत खरेच वेगळे चित्र असेल\nसेन्सेक्समधील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांचे बाजारमूल्य 1.29 लाख कोटींनी वाढले, TCS ला सर्वाधिक नफा\nNagpur alert | सरकारी नोकरीचे आमिष, सव्वापाच लाखांनी गंडविले\nपर्यटनाचा प्लॅन बनवत आहात तर ‘या’ क्रेडिट कार्डच्या माध्यमातून मिळू शकतात चांगल्या ऑफर\n, काय करावं आणि काय नाही; डॉ. भोंडवेंनी दिला सल्ला\nInvestment Tips: करोडपती होण्यासाठी 4 निश्चित मंत्र, त्यांना स्वीकारल्यास व्हाल श्रीमंत\nदेशभरातील ओमिक्रॉन रुग्णांच्या संख्येत वाढ, दिल्लीतही सापडला 1 ओमिक्रॉनबाधित रुग्ण\nAurangabad | औरंगाबादमध्ये कोल्ड्रिंक्सची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात, नागरिकांनी पळवले बॉक्स\nOmicron Virus: टांझानियातून आलेल्या व्यक्तिच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी सुरू; महापालिका ‘त्या’ प्रवाशांची बॅक हिस्ट्रीही तपासणार\nVIDEO | बाईकस्वाराला वाचवताना ट्रकला अपघात, पादचाऱ्यांकडून कोल्ड्रिंक्सची पळवापळवी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/government-offices", "date_download": "2021-12-05T08:35:44Z", "digest": "sha1:KYRQZYFMFCKILHFPCPELXLCBMVRBO23A", "length": 18363, "nlines": 262, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nसरकारी कार्यालयांमध्ये आजपासून मोठे बदल, कर्मचाऱ्यांसाठी ‘हा’ नियम सक्तीचा\nप्रत्यक्षात सर्व केंद्रीय कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक अटेंडन्स सिस्टिमबाबत अधिसूचना जारी करण्यात आली होती. त्याचवेळी, भारत सरकारचे उपसचिव उमेश कुमार भाटिया यांच्या म्हणण्यानुसार, कोरोना महामारीच्या काळात, जिथे ...\nहेल्मेटशिवाय प्रवेश नाही, नाशिकमध्ये आजपासून अंमलबजावणी; अन्यथा कार्यालय प्रमुखावर कारवाई\nताज्या बातम्या4 weeks ago\nनाशिकमधील कुठलेही कार्यालय असो आणि येणारा कोणीही दुचाकीधारक. त्यांनी हेल्मेट घातलेले असेल तरच त्यांना त्या कार्यालयात प्रवेश मिळणार आहे. ...\n15 नोव्हेंबरपासून शासकीय कार्यालयात नो लस नो एंट्री, औरंगाबाद जिल्हा प्रशासनाचा इशारा\nजिल्ह्यात 18 वर्षांवरील नागरिकांची संख्या 32 लाखांहून अधिक आहे. त्यापैकी आतापर्यंत 16 लाखांहून अधिक नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. तर 7 लाखांच्या आसपास नागरिकांनी लसीचे ...\nसरकारी कचेऱ्���ा होणार टकाटक; नाशिकमध्ये ‘सुंदर माझे कार्यालय’ अभियान सुरू\nनाशिक जिल्हात अस्वच्छ दिसणारी, फायलींवर धुळीचे थर जमलेले, कुठे छतातून पाण्याचे थेंब बाहेर येणारी, कुठल्या फायलीवर कोळ्याने जाळे केलेली सरकारी कार्यालये आता टकाटक होणार आहेत. ...\nमुंबईत 24 तास ऑफिसेस सुरु ठेवण्याची मुभा, पण वेळेचं नियोजन कसं करायचं\nकार्यालयीन कामकाज बंद करुन आम्हालाही मजा वाटत नाही. मी तर म्हणतो 24 तास काम सुरु ठेवा, पण वेळेचं नियोजन करा. गर्दी होऊ देऊ नका. गर्दी ...\nशासकीय कार्यालयांची टाळे उघडताच ACB अ‍ॅक्टिव्ह, 6 महिन्यात 36 ट्रॅप, अनेक अधिकारी जाळ्यात\nअन्य जिल्हे4 months ago\nजग एकीकडे कोरोनाशी लढत असताना लाचखोर अधिकाऱ्यांची संख्या वाढल्याचे चित्र नांदेडमध्ये उघडकीस आलंय. लाचलूचपत प्रतिबंधात्मक विभागाने दिलेल्या माहितीतून ही धक्कादायक आकडेवारी उघड झालीय. ...\nSpecial Report | बच्चू कडू उर्फ यूसूफ खान…, मंत्री, वेशांतर आणि धाड, नेमकं काय घडलं\nअकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू आहेत. बच्चू कडू आपल्या अनोख्या आणि धडाकेबाज कार्यशैलीमुळे प्रसिद्ध आहे. बच्चू कडू हे आज थेट वेशांतर करुन युसुफखाँ पठाण बनले ...\nVideo : मंत्री ‘युसुफखाँ पठाण’ यांच्याकडून शासकीय कार्यालयांची झाडाझडती कोण आहेत ‘युसुफखाँ पठाण’\nअन्य जिल्हे6 months ago\nबच्चू कडू हे आज थेट वेशांतर करुन युसुफखाँ पठाण बनले आणि त्यांनी अकोला, पातूर शहरातील विविध शासकीय कार्यालयांना भेटी देत तिथल्या कारभाराचा धांडोळा घेतला. ...\nMaharashtra Weekend Lockdown :खासगी कार्यालयांना Work From Home ची सक्ती, फक्त ‘या’ कार्यालयांनाच सूट\nविकेंड लॉकडाऊनच्या निर्णयासह राज्यातील सरकारी आणि खासगी कार्यालयांबाबतही मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ...\nनागपूरमधील सरकारी कार्यालयांचं अनधिकृत बांधकाम पाडणार का काँग्रेस आमदाराचा संतप्त सवाल\nताज्या बातम्या1 year ago\nशहरातील अनधिकृत बांधकामांवरील कारवाईवरुन काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे संतप्त झाल्याचं पाहायला मिळत आहे (Congress MLA question Illegal construction of Government offices in Nagpur). ...\nAurangabad | औरंगाबादमध्ये गाडीत प्रवासी भरण्यावरुन वाहन चालकांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी\nOmicron | दिल्लीत सापडलेला ओमिक्रॉन रुग्ण टांझानियामधून आल्याची माहिती\n, काय करावं आणि काय नाही; डॉ. भोंडवेंनी दिला सल्ला\nAurangabad | औरंगाबादमध्ये कोल्ड्रिंक्सची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात, नागरिकांनी पळवले बॉक्स\nसाहित्य संमेलनाचा आज पवारांच्या उपस्थितीत समारोप\nअवकाळी पावसानंतर डोंबिवलीत दाट धुक्याची चादर, हवेत गारवा\nताज्या बातम्या3 hours ago\nभाजपनंच 180 एमएलटी पाणीकपात पुणेकरांना सहन करायला लावली, जयंत पाटलांचं फडणवीसांना प्रत्युत्तर\nबीडमध्ये आगार प्रशासनाकडून आंदोलन उधळून लावण्याचा प्रयत्न; महिला कर्मचाऱ्यांना आश्रू अनावर\nJalana | नागरिकांनी कोव्हिड संदर्भातील नियम आणि सूचनांचं पालन करावं, राजेश टोपेचं आवाहन\nओमिक्रॉनबाधित रुग्ण महाराष्ट्रात आला तेव्हा विमानतळावर RTPCR सुविधा नव्हती – प्रदीप आवटे\nKiara Advani| रास्पबेरी पिंक लेहेंगा परिधान करुन कियारा अडवाणीने लावली इंटरनेटवर आग , लेहेंग्याची किंमत ऐकून अवाक व्हाल\nफोटो गॅलरी1 hour ago\nTravel Special : लग्नाआधी मित्रांसोबत चिल करायचंय मग ‘या’ खास ठिकाणी बॅचलर पार्टी करा\nFace Pack : हिवाळ्यात ‘हे’ घरगुती फेसपॅक त्वचेवरील चमक वाढवण्यास मदत करतील\nRasika Sunil Honeymoon | मालदिवच्या निळ्याशार समुद्रात रसिका सुनीलचे निवांत क्षण\nफोटो गॅलरी3 hours ago\nWinter Food : हिवाळ्यात दररोजच्या आहारामध्ये ‘या’ पदार्थांचा समावेश करणे फायदेशीर\nलाईफस्टाईल फोटो3 hours ago\nLavender Oil : निरोगी त्वचेसाठी अशा प्रकारे लॅव्हेंडर तेलाचा वापर करा, वाचा\nWinter Care : कोरडेपणामुळे चेहरा निस्तेज झाला आहे तर ‘हे’ घरगुती उपाय फायदेशीर\nChandra Darshan 2021: सूर्यग्रहणानंतरचे चंद्रदर्शन तुमचे नशीब बदलून टाकेल\nMars Transit Zodiac | आता वाईट काळ संपलाच म्हणून समजा , मंगळ ग्रह दिशा बदलणार, 4 राशींचे नशीब पालटणार\nफोटो गॅलरी18 hours ago\n4 Dec 2021 Surya Grahan 2021 Photos | वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाचे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल “हिरा है सदा के लिए”\nCongress: काँग्रेसशिवाय आघाडी होऊच शिकत नाही; ममतादीदींच्या ‘त्या’ विधानाचा पृथ्वीबाबांकडून एका वाक्यात निकाल\nआनंद महिंद्रांनी शेअर केली कोचीमधील सुंदर छायाचित्रे, नेटकरी म्हणाले खरच केरळ ही देवाची भूमी\nIND vs NZ : शुभमन गिलचा खणखणीत चौकार, वानखेडेवर ‘सचिन…सचिन…’चा जयघोष, पाहा नक्की काय झालं\nAurangabad | औरंगाबादमध्ये गाडीत प्रवासी भरण्यावरुन वाहन चालकांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी\nStudy Room Vastu | मुलांचं अभ्यासात मन लागत नाही मग वास्तुत हे बदल नक्की करा\nATM कार्ड घरीच विसरलात, बँक ऑफ बडोदाकडून कार्डशिवाय पैसे काढण्याची सुविधा, पण कशी\nPandu Marathi Movie: ‘पांडू’च्या कलाकारांकडून कोरोना निय��ांचा भंग, रिपाइंची गुन्हे दाखल करण्याची मागणी\nOmicron | दिल्लीत सापडलेला ओमिक्रॉन रुग्ण टांझानियामधून आल्याची माहिती\nNagpur Jobs | आयटीतील विद्यार्थ्यांना आले सुगीचे दिवस, अभियांत्रिकी महाविद्यालयांत मुलाखती\nआठ वर्षात 12 महिलांना लग्नाचं आमिष, मुंबईतील भामट्याला अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/midc", "date_download": "2021-12-05T07:38:50Z", "digest": "sha1:LRK322WSUCWDKVUPX7DAHGWOW3BRZ6NP", "length": 16867, "nlines": 265, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nदारूच्या वादातून युवकाचा खून, एमआयडीसीत दगडाने ठेचून मारले\nनागपूर : दारूच्या वादातून युवकाची दगडाने डोक्याला ठेचून हत्या करण्यात आली. वाडीच्या स्मृतीनगर येथील संजयसिंग गौर (वय 44) असे मृतकाचे नाव आहे. वाडीतील कियो शोरूमच्या ...\nThane | MIDCमधील रस्त्याच्या कामावरुन वाद, सेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा\nशिवसेना-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद झाल्याचे पाहायला मिळाले. एमआयडीसीमधील रस्त्याच्या कामावरून हा वाद झाला. नंतर याच वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. या हाणामारीमध्ये चार ते पाच कार्यकर्ते ...\nAmbernath | MIDC मध्ये रासायनिक गॅसगळती, 18 ते 20 जणांना त्रास\nआनंदनगर येथील आर के कॅमिकल्स या कंपनीतून रासायनिक गॅस गळती झाल्याची घटना घडली आहे. या अचानक झालेल्या गळतीमुळे काही जणांना त्रास झाल्याचेही समोर आले आहे. ...\nVIDEO: अंबरनाथमध्ये गॅस गळती, 18 ते 20 जण गुदमरले; उल्हासनगरच्या रुग्णालयात दाखल\nअंबरनाथच्या आनंद नगर एमआयडीसीत आज सकाळी गॅस गळती झाली. आरके केमिकल्स कंपनीत ही गॅस गळती झाली असून त्यामुळे 18 ते 20 जण गुदमरले आहेत. (Gas ...\nअंबरनाथमध्ये सर्वात मोठी लसीकरण मोहीम, 30 हजार कामगारांना दिली जाणार मोफत लस\nअंबरनाथ शहराला लागून असलेल्या आनंदनगर एमआयडीसीमध्ये शहरातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. ...\nमहाराष्ट्रात 16 हजार 500 कोटींची गुंतवणूक होणार, 5 हजारांपेक्षा अधिक रोजगाराच्या संधी\nनैसर्गिक वायू निर्मिती क्षेत्रातील प्रसिद्ध गेल इंडिया तसेच ऑस्ट्रेलियातील वितारा एनर्जी कंपनीने राज्यात सुमारे 16 हजार 500 कोटींची गुंतवणूक करणार आहे. ...\nPune Fire : केमिकल कंपनीत 15 महिलांसह 18 जणांचा जीव घेणारी आग नेमकी कशी लागली\nमुळशीच्या उरवडे येथील औद्योगिक वसाहतीत केमिकल कंपनीला भीषण आग लागली (how fire broke out in pune mulashi uravade chemical company) ...\nMIDC Server Hack | एमआयडीसीचा सर्व्हर हॅक, डेटा नष्ट करण्याची धमकी, राज्यात खळबळ\nMIDC Server Hack | एमआयडीसीचा सर्व्हर हॅक, डेटा नष्ट करण्याची धमकी, राज्यात खळबळ\nMidc च्या अधिकृत मेल आयडीवर 500 कोटींच्या मागणीचा मेल केला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. (MIDC Server Hack) ...\nनागपूरच्या हिंगणा एमआयडीसीत भीषण आग, अग्निशामक दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी\nनागपूरच्या हिंगणा एमआयडीसीत भीषण आग, अग्निशामक दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी ...\n, काय करावं आणि काय नाही; डॉ. भोंडवेंनी दिला सल्ला\nAurangabad | औरंगाबादमध्ये कोल्ड्रिंक्सची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात, नागरिकांनी पळवले बॉक्स\nसाहित्य संमेलनाचा आज पवारांच्या उपस्थितीत समारोप\nअवकाळी पावसानंतर डोंबिवलीत दाट धुक्याची चादर, हवेत गारवा\nताज्या बातम्या2 hours ago\nभाजपनंच 180 एमएलटी पाणीकपात पुणेकरांना सहन करायला लावली, जयंत पाटलांचं फडणवीसांना प्रत्युत्तर\nबीडमध्ये आगार प्रशासनाकडून आंदोलन उधळून लावण्याचा प्रयत्न; महिला कर्मचाऱ्यांना आश्रू अनावर\nJalana | नागरिकांनी कोव्हिड संदर्भातील नियम आणि सूचनांचं पालन करावं, राजेश टोपेचं आवाहन\nओमिक्रॉनबाधित रुग्ण महाराष्ट्रात आला तेव्हा विमानतळावर RTPCR सुविधा नव्हती – प्रदीप आवटे\nMumbai | राज्यात ओमिक्रॉनचा शिरकाव, नागरिकांमध्ये धाकधुक वाढली, डॉ. रवी गोडसे काय म्हणाले \nSpecial Report | उंचीचा थरार जेव्हा थरकापात बदलतो\nKiara Advani| रास्पबेरी पिंक लेहेंगा परिधान करुन कियारा अडवाणीने लावली इंटरनेटवर आग , लेहेंग्याची किंमत ऐकून अवाक व्हाल\nफोटो गॅलरी20 mins ago\nTravel Special : लग्नाआधी मित्रांसोबत चिल करायचंय मग ‘या’ खास ठिकाणी बॅचलर पार्टी करा\nFace Pack : हिवाळ्यात ‘हे’ घरगुती फेसपॅक त्वचेवरील चमक वाढवण्यास मदत करतील\nRasika Sunil Honeymoon | मालदिवच्या निळ्याशार समुद्रात रसिका सुनीलचे निवांत क्षण\nफोटो गॅलरी2 hours ago\nWinter Food : हिवाळ्यात दररोजच्या आहारामध्ये ‘या’ पदार्थांचा समावेश करणे फायदेशीर\nलाईफस्टाईल फोटो2 hours ago\nLavender Oil : निरोगी त्वचेसाठी अशा प्रकारे लॅव्हेंडर तेलाचा वापर करा, वाचा\nWinter Care : कोरडेपणामुळे चेहरा निस्तेज झाला आहे तर ‘हे’ घरगुती उपाय फायदेशीर\nChandra Darshan 2021: सूर्यग्रहणानंतरचे चंद्रदर्शन तुमचे नशीब बदलून टाकेल\nMars Transit Zodiac | आता वाईट काळ संपलाच म्हणून समजा , मंगळ ग्रह दिशा बदलणार, 4 राशींचे नशीब पालटणार\nफोटो गॅलरी17 hours ago\n4 Dec 2021 Surya Grahan 2021 Photos | वर���षातील शेवटच्या सूर्यग्रहणाचे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल “हिरा है सदा के लिए”\nपक्ष बांधणीसाठी कधी बैलगाडीतून तर कधी घोड्यावरून; आशिष शेलारांच्या घोडदौडीने भाजपला बळ, मुंबईत सलग दुसऱ्यांदा शेलारांचा करिश्मा चालणार\nदत्तात्रय भरणेंची संवेदनशीलता, अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले, जखमीला पाठवलं रुग्णालयात\nमी किंवा मटन दोघांपैकी एकाला निवड; पतीची पत्नीकडे अजब मागणी, बायकोने निवडले चक्क मटन\nSkin Care : दही आणि काकडीची पेस्ट चेहऱ्याला लावा आणि तजेलदार त्वचा मिळवा\nयंदाच्या सवाई गंधर्व महोत्सवावर ओमीक्रॉनचे सावट ; आयोजक घेणार उपमुख्यमंत्र्यांची भेट\n..तर Emergency Fund अडचणीच्या वेळी कामी येणार, किती अन् कशी गुंतवणूक करावी\nKiara Advani| रास्पबेरी पिंक लेहेंगा परिधान करुन कियारा अडवाणीने लावली इंटरनेटवर आग , लेहेंग्याची किंमत ऐकून अवाक व्हाल\nफोटो गॅलरी20 mins ago\nभारतीय मोटारसायकल बाजारात Hero MotoCorp ला पछाडत Bajaj Auto ची पहिल्या नंबरवर झेप\nNashik| साहित्य संमेलनात पुस्तकांचे मार्केट डाऊन, ऑनलाईनला तेजी; 5 वर्षांत खरेच वेगळे चित्र असेल\nसेन्सेक्समधील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांचे बाजारमूल्य 1.29 लाख कोटींनी वाढले, TCS ला सर्वाधिक नफा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.popxo.com/article/color-trend-you-must-carry-during-this-winter-season-in-marathi/", "date_download": "2021-12-05T08:18:06Z", "digest": "sha1:DZL5BI55RB52SOZ2FXSTFWLDT5ZZBROE", "length": 7298, "nlines": 33, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "लग्नाच्या या सीझनमध्ये निवडा तुमच्यासाठी परफेक्ट रंग-POPxo Marathi", "raw_content": "\nया सीझनमध्ये होणाऱ्या लग्नांसाठी निवडा हे रंग, आहेत खूपच ट्रेंडमध्ये\nतुळशीचे लग्न झाले. तुळशीच्या लग्नाच्या शुभेच्छा देऊन झाल्या की, लग्नाचे मुहुर्त सुरु होतात. आताचा सगळा सीझन हा लग्नाचा आहे. त्यामुळे सगळीकडे खरेदीला चांगलाच जोर आला आहे. कपड्यांची, सोन्याची खरेदी मोठ्याप्रमाणात होताना दिसत आहे. तुम्हीही या सीझनमध्ये म्हणजेच लग्नाच्या या सीझनमध्ये लग्न करण्याचा विचार करत असाल तर रंगाचे काही खास ट्रेंड फॉलो करायला हवेत. आम्ही या सीझनचे असे काही रंग तुम्हाला सांगणार आहोत. जे तुम्ही नक्कीच तुमच्या लग्नाच्या सीझनमध्ये कुठेतरी वापरायला हवेत. चला जाणून घेऊया असे रंग\nफिक्कट जांभळ्या रंगाची ही शेड सध्या चांगलीच चर्चेमध्ये आहे. डोळ्यांना सुखावणारा असा हा रंग खूप जणांच्या आवडीचा आहे. हा रंग लेहंगा आणि इंडो-वेस्टर्न आऊटफिटमध्ये अगदी सहज मिळू लागला आहे. या रंगाचा लेहंगा तुम्ही निवडला तर तुम्हाला त्यावर छान ज्वेलरी देखील निवडता येतात. मोती किंवा वेगवेगळ्या स्टोन्स ज्वेलरी या रंगावर फारच उठून दिसतात. तुमच्या जोडीदाराला त्यामुळे कोणताही लाईट रंग निवडण्याची मुभा मिळते.तुमचा जोडीदार पांढरा, मोती अशा शेड्समध्ये आरामात जाऊ शकतो. जर फिक्कट रंग तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही अगदी हमखास या रंगाची निवड करा.\nपीनट अर्थात शेंगदाणा. तुम्ही टरफलातून शेंगदाणा काढून खाल्ला असेल तर त्याचे वेगवेगळे शेड तुम्हाला नक्कीच माहीत असेल. गुलाबी- चॉकलेटी याचा उत्तम समतोल साधलेला हा रंग दिसायला खूपच रिच आणि चांगला दिसतो. अगदी कोणत्याही स्किनटोनवर हा रंग उठून दिसणार नाही असे मुळीच होणार नाही. त्यामुळे हा रंगही सध्या चांगलाच ट्रेंडमध्ये आहे. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या लेहंग्याचा रंग हा घ्यायचा असेल तर तुम्ही हा रंग निवडू शकता. याला थोडा बोल्ड लुक द्यायचा असेल तर तुम्ही त्यावर हेव्ही वर्क घेऊ शकता.\nवाईन रंग हा फॅशनच्या बाहेर कधीच जाऊ शकत नाही. विशेषत: काही ब्राईड्सना गडद रंग घालायला आवडतात. त्यांच्यासाठी हा रंग तर एकदम खासच आहे. जर तुम्हाला गडद रंग आवडत असेल तुम्हाला वाईन शेड घ्यायला काहीच हरकत नाही. या रंगावर तुम्हाला मोती आणि काही इमिटेशन ज्वेलरी वापरता येतात. असा लेहंगा घातल्यानंतर तुम्हाला आजुबाजूचे डेकोरेशन हे थोडे लाईट रंगाचे निवडावे लागते. त्यामुळे तुम्ही हा रंग घेण्याचा विचार करत असाल तर लग्नासाठीचे डेकोरेशन कसे असावे याचा देखील विचार करा.\nतुम्हाला गडद रंग निवडायचा असेल आणि तो ट्रेंडी हवा असे देखील वाटत असेल तर तुम्ही हॉट पिंक रंग निवडायलाही काहीच हरकत नाही. हा रंग खूपच चांगला उठून दिसतो. हॉट पिंक रंगावर तुम्हाला विरुद्ध म्हणजेच कॉन्ट्रास रंगाचे दुपट्टे किंवा ज्वेलरी निवडू शकता. या रंगाचा ब्लाऊज निवडताना ब्राईडल ब्लाऊजची निवड केली तर ते अधिक चांगे दिसतात.\nआता तुम्हाला जर काही खास रंग हवे असतील आणि तुमचा खास दिवस खूपच खास करायचा असेल तर या रंगाची निवड करु शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/bjp-leader-praful-patel", "date_download": "2021-12-05T08:22:28Z", "digest": "sha1:H6EXQEJNFNJMBDSLZMOIOFJAVNQLJ543", "length": 12229, "nlines": 235, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हि���ीओ", "raw_content": "\nगुजरातला आज नवा मुख्यमंत्री मिळणार, 3 नावं चर्चेत, भाजप आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत\nत्यावेळेसही दीड वर्षाचाच कालावधी होता आणि आताही तेवढाच आहे. पण ज्या पद्धतीनं भाजपची गुजरातमध्ये स्थिती आहे. त्यावरुन नव्या चेहऱ्यासाठीही येणारा काळ सोपा नसेल असं जाणकारांचं ...\nAurangabad | औरंगाबादमध्ये गाडीत प्रवासी भरण्यावरुन वाहन चालकांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी\nOmicron | दिल्लीत सापडलेला ओमिक्रॉन रुग्ण टांझानियामधून आल्याची माहिती\n, काय करावं आणि काय नाही; डॉ. भोंडवेंनी दिला सल्ला\nAurangabad | औरंगाबादमध्ये कोल्ड्रिंक्सची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात, नागरिकांनी पळवले बॉक्स\nसाहित्य संमेलनाचा आज पवारांच्या उपस्थितीत समारोप\nअवकाळी पावसानंतर डोंबिवलीत दाट धुक्याची चादर, हवेत गारवा\nताज्या बातम्या2 hours ago\nभाजपनंच 180 एमएलटी पाणीकपात पुणेकरांना सहन करायला लावली, जयंत पाटलांचं फडणवीसांना प्रत्युत्तर\nबीडमध्ये आगार प्रशासनाकडून आंदोलन उधळून लावण्याचा प्रयत्न; महिला कर्मचाऱ्यांना आश्रू अनावर\nJalana | नागरिकांनी कोव्हिड संदर्भातील नियम आणि सूचनांचं पालन करावं, राजेश टोपेचं आवाहन\nओमिक्रॉनबाधित रुग्ण महाराष्ट्रात आला तेव्हा विमानतळावर RTPCR सुविधा नव्हती – प्रदीप आवटे\nKiara Advani| रास्पबेरी पिंक लेहेंगा परिधान करुन कियारा अडवाणीने लावली इंटरनेटवर आग , लेहेंग्याची किंमत ऐकून अवाक व्हाल\nफोटो गॅलरी1 hour ago\nTravel Special : लग्नाआधी मित्रांसोबत चिल करायचंय मग ‘या’ खास ठिकाणी बॅचलर पार्टी करा\nFace Pack : हिवाळ्यात ‘हे’ घरगुती फेसपॅक त्वचेवरील चमक वाढवण्यास मदत करतील\nRasika Sunil Honeymoon | मालदिवच्या निळ्याशार समुद्रात रसिका सुनीलचे निवांत क्षण\nफोटो गॅलरी3 hours ago\nWinter Food : हिवाळ्यात दररोजच्या आहारामध्ये ‘या’ पदार्थांचा समावेश करणे फायदेशीर\nलाईफस्टाईल फोटो3 hours ago\nLavender Oil : निरोगी त्वचेसाठी अशा प्रकारे लॅव्हेंडर तेलाचा वापर करा, वाचा\nWinter Care : कोरडेपणामुळे चेहरा निस्तेज झाला आहे तर ‘हे’ घरगुती उपाय फायदेशीर\nChandra Darshan 2021: सूर्यग्रहणानंतरचे चंद्रदर्शन तुमचे नशीब बदलून टाकेल\nMars Transit Zodiac | आता वाईट काळ संपलाच म्हणून समजा , मंगळ ग्रह दिशा बदलणार, 4 राशींचे नशीब पालटणार\nफोटो गॅलरी18 hours ago\n4 Dec 2021 Surya Grahan 2021 Photos | वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाचे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल “हिरा है सदा के लिए”\nIND vs NZ : शुभमन गिलचा ख���खणीत चौकार, वानखेडेवर ‘सचिन…सचिन…’चा जयघोष, पाहा नक्की काय झालं\nAurangabad | औरंगाबादमध्ये गाडीत प्रवासी भरण्यावरुन वाहन चालकांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी\nStudy Room Vastu | मुलांचं अभ्यासात मन लागत नाही मग वास्तुत हे बदल नक्की करा\nATM कार्ड घरीच विसरलात, बँक ऑफ बडोदाकडून कार्डशिवाय पैसे काढण्याची सुविधा, पण कशी\nPandu Marathi Movie: ‘पांडू’च्या कलाकारांकडून कोरोना नियमांचा भंग, रिपाइंची गुन्हे दाखल करण्याची मागणी\nOmicron | दिल्लीत सापडलेला ओमिक्रॉन रुग्ण टांझानियामधून आल्याची माहिती\nNagpur Jobs | आयटीतील विद्यार्थ्यांना आले सुगीचे दिवस, अभियांत्रिकी महाविद्यालयांत मुलाखती\nआठ वर्षात 12 महिलांना लग्नाचं आमिष, मुंबईतील भामट्याला अटक\nपक्ष बांधणीसाठी कधी बैलगाडीतून तर कधी घोड्यावरून; आशिष शेलारांच्या घोडदौडीने भाजपला बळ, मुंबईत सलग दुसऱ्यांदा शेलारांचा करिश्मा चालणार\nदत्तात्रय भरणेंची संवेदनशीलता, अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले, जखमीला पाठवलं रुग्णालयात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/defence-ministry", "date_download": "2021-12-05T08:12:30Z", "digest": "sha1:JPWRGNPCNHI23KMYJUXHDPRQW5ACDMDD", "length": 18179, "nlines": 262, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nमहाराष्ट्राची छाती अभिमानाने फुगली, नांदेडचे सुपुत्र विवेक चौधरी देशाच्या वायूदल प्रमुखपदी\nअन्य जिल्हे2 months ago\nसंपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि विशेषत: नांदेडसाठी आनंदाची बातमी आहे. कारण नांदेडचे सुपुत्र विवेक राम चौधरी यांनी आज भारतीय वायुदलाचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारलाय. त्यांच्या निवडीने नांदेडसह ...\nNew Air Chief Marshal : एअर मार्शल व्ही.आर. चौधरी यांची पुढील हवाईदल प्रमुखपदी वर्णी\nकेंद्र सरकारने एअर मार्शल व्ही. आर. चौधरी (Air Marshal VR Chaudhuri) यांना देशाचे पुढील हवाई दल प्रमुख बनवण्याचा निर्णय घेतला आहे. ...\nआधी टीम इंडियाचा मेन्टॉर, आता संरक्षण मंत्रालयाकडून MS Dhoni कडे मोठी जबाबदारी\nमहेंद्रसिंह धोनीची टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाचा मेन्टॉर म्हणून त्याची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर आता नॅशनल कॅडेट क्रॉप्स (NCC)ला नवीन स्वरूप देण्यासाठी स्थापन केलेल्या ...\nपुणे विद्यापीठाचा देशात डंका संरक्षण विभागात स्थापन होणार ‘चेअर ऑफ एक्सलन्स’\nराष्ट्रीय सुरक्षेबाबत सर्वसामान्य नागरिकांना माहिती मिळावी, सोबतच लष्कराची धोरणं, राष्ट��रीय सुरक्षेपुढची आव्हानं, देशाची युद्धनीती, याबाबत राष्ट्रीय पातळीवर अभ्यास व्हावा आणि त्याचा प्रचार, प्रसार व्हावा या ...\nपेगाससवरून अधिवेशनभर गोंधळ, आधी चर्चेची मागणी फेटाळली, आता केंद्र सरकारकडून एका ओळीचं उत्तर\nअधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच विरोधकांनी पेगासस प्रकरणावरून केंद्र सरकारला धारेवर धरलं होतं. आता या मुद्द्यावर केंद्र सरकारनं पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. केंद्र सरकारने इस्राईली स्पायवेअर कंपनी ...\nSarkari Naukri 2021 : संरक्षण मंत्रालयात नोकरीची संधी; अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ, त्वरा करा\nया भरतीनुसार (MOD Recruitment 2021), ट्रेड्समन मेट आणि एमटीएस यासारख्या पदांवर भरती होईल. रिक्त पदांसाठीचे अर्ज अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहेत, या (MOD Recruitment 2021) मध्ये ...\nसंरक्षण मंत्रालयाची नौदलाला 6 सबमरीनसाठी मंजूरी, 43,000 कोटी रुपये खर्च\nसंरक्षण मंत्रालयाने शुक्रवारी (4 जून) भारतीय नौदलाला 43,000 कोटी रुपयांच्या 6 सबमरीन निर्मितीसाठी मंजूरी दिलीय. ...\nCorona Pandemic : कोरोनापासून लढण्यासाठी DRDO च्या आणखी एका औषधाला मंजुरी, कसं ठरतं उपयुक्त\nया औषधाच्या उत्पादनाची जबाबदारी हैदराबाद स्थित डॉ. रेड्डी लॅबला देण्यात आली आहे.(DCGI emergency approval of DRDO anti-Covid oral drug) ...\nनॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये महिलांना प्रवेश का नाही, सुप्रीम कोर्टाची केंद्राला नोटीस\nनॅशनल डिफेन्स अकॅडमी आणि इंडियन नावल अकॅडमीमध्ये महिलांना प्रवेश देण्यात यावा, यासंदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल झालीय. (Supreme Court Female entry in NDA) ...\nदुष्काळात तेरावा महिना; संरक्षण मंत्रालयाकडून अनिल अंबानींच्या कंपनीचे 2500 कोटींचे कंत्राट रद्द\nताज्या बातम्या1 year ago\nगेल्या काही वर्षांमध्ये अनिल धीरूभाई अंबानी समूहातील (ADAG) सर्व कंपन्या तोट्यात असल्याने अनिल अंबानी यांची अवस्था बिकट झाली आहे. ...\nAurangabad | औरंगाबादमध्ये गाडीत प्रवासी भरण्यावरुन वाहन चालकांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी\nOmicron | दिल्लीत सापडलेला ओमिक्रॉन रुग्ण टांझानियामधून आल्याची माहिती\n, काय करावं आणि काय नाही; डॉ. भोंडवेंनी दिला सल्ला\nAurangabad | औरंगाबादमध्ये कोल्ड्रिंक्सची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात, नागरिकांनी पळवले बॉक्स\nसाहित्य संमेलनाचा आज पवारांच्या उपस्थितीत समारोप\nअवकाळी पावसानंतर डोंबिवलीत दाट धुक्याची चादर, हवेत गारवा\nताज्या बातम्या2 hours ago\nभाजपनंच 180 एमएलटी पाणीकपात पुणेकरांना सहन करायला लावली, जयंत पाटलांचं फडणवीसांना प्रत्युत्तर\nबीडमध्ये आगार प्रशासनाकडून आंदोलन उधळून लावण्याचा प्रयत्न; महिला कर्मचाऱ्यांना आश्रू अनावर\nJalana | नागरिकांनी कोव्हिड संदर्भातील नियम आणि सूचनांचं पालन करावं, राजेश टोपेचं आवाहन\nओमिक्रॉनबाधित रुग्ण महाराष्ट्रात आला तेव्हा विमानतळावर RTPCR सुविधा नव्हती – प्रदीप आवटे\nKiara Advani| रास्पबेरी पिंक लेहेंगा परिधान करुन कियारा अडवाणीने लावली इंटरनेटवर आग , लेहेंग्याची किंमत ऐकून अवाक व्हाल\nफोटो गॅलरी54 mins ago\nTravel Special : लग्नाआधी मित्रांसोबत चिल करायचंय मग ‘या’ खास ठिकाणी बॅचलर पार्टी करा\nFace Pack : हिवाळ्यात ‘हे’ घरगुती फेसपॅक त्वचेवरील चमक वाढवण्यास मदत करतील\nRasika Sunil Honeymoon | मालदिवच्या निळ्याशार समुद्रात रसिका सुनीलचे निवांत क्षण\nफोटो गॅलरी3 hours ago\nWinter Food : हिवाळ्यात दररोजच्या आहारामध्ये ‘या’ पदार्थांचा समावेश करणे फायदेशीर\nलाईफस्टाईल फोटो3 hours ago\nLavender Oil : निरोगी त्वचेसाठी अशा प्रकारे लॅव्हेंडर तेलाचा वापर करा, वाचा\nWinter Care : कोरडेपणामुळे चेहरा निस्तेज झाला आहे तर ‘हे’ घरगुती उपाय फायदेशीर\nChandra Darshan 2021: सूर्यग्रहणानंतरचे चंद्रदर्शन तुमचे नशीब बदलून टाकेल\nMars Transit Zodiac | आता वाईट काळ संपलाच म्हणून समजा , मंगळ ग्रह दिशा बदलणार, 4 राशींचे नशीब पालटणार\nफोटो गॅलरी18 hours ago\n4 Dec 2021 Surya Grahan 2021 Photos | वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाचे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल “हिरा है सदा के लिए”\nAurangabad | औरंगाबादमध्ये गाडीत प्रवासी भरण्यावरुन वाहन चालकांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी\nStudy Room Vastu | मुलांचं अभ्यासात मन लागत नाही मग वास्तुत हे बदल नक्की करा\nATM कार्ड घरीच विसरलात, बँक ऑफ बडोदाकडून कार्डशिवाय पैसे काढण्याची सुविधा, पण कशी\nPandu Marathi Movie: ‘पांडू’च्या कलाकारांकडून कोरोना नियमांचा भंग, रिपाइंची गुन्हे दाखल करण्याची मागणी\nOmicron | दिल्लीत सापडलेला ओमिक्रॉन रुग्ण टांझानियामधून आल्याची माहिती\nNagpur Jobs | आयटीतील विद्यार्थ्यांना आले सुगीचे दिवस, अभियांत्रिकी महाविद्यालयांत मुलाखती\nआठ वर्षात 12 महिलांना लग्नाचं आमिष, मुंबईतील भामट्याला अटक\nपक्ष बांधणीसाठी कधी बैलगाडीतून तर कधी घोड्यावरून; आशिष शेलारांच्या घोडदौडीने भाजपला बळ, मुंबईत सलग दुसऱ्यांदा शेलारांचा करिश्मा चालणार\nदत्तात्रय भरणेंची संवेदनशीलता, अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले, जखमीला पाठवलं रुग्णालयात\nमी किंवा मटन दोघांपैकी एकाला निवड; पतीची पत्नीकडे अजब मागणी, बायकोने निवडले चक्क मटन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/issue-of-students", "date_download": "2021-12-05T08:20:51Z", "digest": "sha1:FLSNJJODBTXPYOHIPPKMJG5AFOBNC26I", "length": 13107, "nlines": 238, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nGopichand Padalkar | बिंदू नामावलीनूसार धनगरला आरक्षण द्या : गोपिचंद पडळकर\nराज्यातील आयोगामार्फत भरल्या जाणाऱ्या जागांमध्ये बिंदू नामावलीनुसार धनगर समाजाला 3.5 टक्के आरक्षित जागा द्या. बिंदू नामावलीनुसार धनगर समाजातील विद्यार्थ्यांना जागा दिल्या नाहीत तर रस्त्यावर उतरुन ...\n‘बिंदू नामावलीनुसार धनगर समाजातील विद्यार्थ्यांना जागा द्या, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करु’, पडळकरांचा इशारा\nअन्य जिल्हे4 months ago\nMPSC आयोगामार्फत राज्यातील भरल्या जाणाऱ्या जागांमध्ये बिंदू नामावलीनुसार धनगर समाजाला 3.5 टक्के आरक्षित जागा द्या. बिंदू नामावलीनुसार धनगर समाजातील विद्यार्थ्यांना जागा दिल्या नाहीत तर रस्त्यावर ...\nAurangabad | औरंगाबादमध्ये गाडीत प्रवासी भरण्यावरुन वाहन चालकांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी\nOmicron | दिल्लीत सापडलेला ओमिक्रॉन रुग्ण टांझानियामधून आल्याची माहिती\n, काय करावं आणि काय नाही; डॉ. भोंडवेंनी दिला सल्ला\nAurangabad | औरंगाबादमध्ये कोल्ड्रिंक्सची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात, नागरिकांनी पळवले बॉक्स\nसाहित्य संमेलनाचा आज पवारांच्या उपस्थितीत समारोप\nअवकाळी पावसानंतर डोंबिवलीत दाट धुक्याची चादर, हवेत गारवा\nताज्या बातम्या2 hours ago\nभाजपनंच 180 एमएलटी पाणीकपात पुणेकरांना सहन करायला लावली, जयंत पाटलांचं फडणवीसांना प्रत्युत्तर\nबीडमध्ये आगार प्रशासनाकडून आंदोलन उधळून लावण्याचा प्रयत्न; महिला कर्मचाऱ्यांना आश्रू अनावर\nJalana | नागरिकांनी कोव्हिड संदर्भातील नियम आणि सूचनांचं पालन करावं, राजेश टोपेचं आवाहन\nओमिक्रॉनबाधित रुग्ण महाराष्ट्रात आला तेव्हा विमानतळावर RTPCR सुविधा नव्हती – प्रदीप आवटे\nKiara Advani| रास्पबेरी पिंक लेहेंगा परिधान करुन कियारा अडवाणीने लावली इंटरनेटवर आग , लेहेंग्याची किंमत ऐकून अवाक व्हाल\nफोटो गॅलरी1 hour ago\nTravel Special : लग्नाआधी मित्रांसोबत चिल करायचंय मग ‘या’ खास ठिकाणी बॅचलर पार्टी करा\nFace Pack : हिवाळ्यात ‘हे’ घरगुती फेसपॅक त्वचेवरील चमक वाढवण्यास मदत करतील\nRasika Sunil Honeymoon | मालदिवच्या निळ्याशार समुद्रात रसिका सुनीलचे निवांत क्षण\nफोटो गॅलरी3 hours ago\nWinter Food : हिवाळ्यात दररोजच्या आहारामध्ये ‘या’ पदार्थांचा समावेश करणे फायदेशीर\nलाईफस्टाईल फोटो3 hours ago\nLavender Oil : निरोगी त्वचेसाठी अशा प्रकारे लॅव्हेंडर तेलाचा वापर करा, वाचा\nWinter Care : कोरडेपणामुळे चेहरा निस्तेज झाला आहे तर ‘हे’ घरगुती उपाय फायदेशीर\nChandra Darshan 2021: सूर्यग्रहणानंतरचे चंद्रदर्शन तुमचे नशीब बदलून टाकेल\nMars Transit Zodiac | आता वाईट काळ संपलाच म्हणून समजा , मंगळ ग्रह दिशा बदलणार, 4 राशींचे नशीब पालटणार\nफोटो गॅलरी18 hours ago\n4 Dec 2021 Surya Grahan 2021 Photos | वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाचे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल “हिरा है सदा के लिए”\nIND vs NZ : शुभमन गिलचा खणखणीत चौकार, वानखेडेवर ‘सचिन…सचिन…’चा जयघोष, पाहा नक्की काय झालं\nAurangabad | औरंगाबादमध्ये गाडीत प्रवासी भरण्यावरुन वाहन चालकांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी\nStudy Room Vastu | मुलांचं अभ्यासात मन लागत नाही मग वास्तुत हे बदल नक्की करा\nATM कार्ड घरीच विसरलात, बँक ऑफ बडोदाकडून कार्डशिवाय पैसे काढण्याची सुविधा, पण कशी\nPandu Marathi Movie: ‘पांडू’च्या कलाकारांकडून कोरोना नियमांचा भंग, रिपाइंची गुन्हे दाखल करण्याची मागणी\nOmicron | दिल्लीत सापडलेला ओमिक्रॉन रुग्ण टांझानियामधून आल्याची माहिती\nNagpur Jobs | आयटीतील विद्यार्थ्यांना आले सुगीचे दिवस, अभियांत्रिकी महाविद्यालयांत मुलाखती\nआठ वर्षात 12 महिलांना लग्नाचं आमिष, मुंबईतील भामट्याला अटक\nपक्ष बांधणीसाठी कधी बैलगाडीतून तर कधी घोड्यावरून; आशिष शेलारांच्या घोडदौडीने भाजपला बळ, मुंबईत सलग दुसऱ्यांदा शेलारांचा करिश्मा चालणार\nदत्तात्रय भरणेंची संवेदनशीलता, अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले, जखमीला पाठवलं रुग्णालयात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/pune/pune-it-engineer-give-lure-of-marriage-and-raped-young-woman-from-nagpur-fir-lodged-rm-619568.html", "date_download": "2021-12-05T09:00:54Z", "digest": "sha1:NNQBXB5DQCBJ3IVRYRR26TRMJGVEUKC2", "length": 8506, "nlines": 81, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पुण्यातील IT अभियंत्याकडून उच्च शिक्षित तरुणीला दगा; लॉजवर बोलावून केला विश्वासघात – News18 लोकमत", "raw_content": "\nपुण्यातील IT अभियंत्याकडून उच्च शिक्षित तरुणीला दगा; लॉजवर बोलावून केला विश्वासघात\nपुण्यातील IT अभियंत्याकडून उच्च शिक्षित तरुणीला दगा; लॉजवर बोलावून केला विश्वासघात\nRape in Nagpur: पुण्यातील एका आयट��� कंपनीत अभियंता म्हणून काम करणाऱ्या एका तरुणाने नागपुरातील एका उच्च शिक्षित तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून (Lure of marriage) तिच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.\nपुणे, 18 ऑक्टोबर: पुण्यातील एका आयटी कंपनीत अभियंता म्हणून काम करणाऱ्या एका तरुणाने नागपुरातील एका उच्च शिक्षित तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून (Lure of marriage) तिच्यावर बलात्कार (Rape in Nagpur) केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपीनं पीडित तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून तिला एका नागपुरातील एका हॉटेलमध्ये बोलावलं होतं. याठिकाणी आरोपीनं पीडितेवर दोन दिवस अत्याचार केल्यानंतर, पुण्याला निघून आला आहे. यावेळी आरोपीनं एका धार्मिक ठिकाणी जाऊन पीडित मुलीशी लग्न देखील उरकून घेतलं होतं. याप्रकरणी पीडित तरुणीने सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. गौरव जगनानी असं गुन्हा दाखल झालेल्या 28 वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो पुण्यातील एका आयटी कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत आहे. तर 28 वर्षीय पीडित तरुणी नागपुरातील उच्चभ्रू कुंटुबातील असून ती खाजगी कंपनीत नोकरी करते. आरोपी गौरव आणि पीडित तरुणीची मेट्रिमोनियल साइटवरून ओळख झाली होती. दोघांनी एकमेकांना पसंत केल्यानंतर दोघांच्या कुटुंबीयांनी लग्नाची बोलणी देखील केली होती. जवळपास लग्न पक्क ठरलं होतं. दरम्यान आरोपी गौरवने लग्नासाठी किती खर्च करणार अशी विचारणा केली. हेही वाचा-गरोदर महिलेस डॉक्टरकडून अमानुष मारहाण; पुण्यातील हॉस्पिटलमधील धक्कादायक प्रकार यावेळी कुटुंबीयांनी 15 ते 20 लाख रुपये खर्च करण्याची तयारी दाखवली. पण गौरवच्या कुटुंबीयांनी किमान 40 लाख रुपये खर्च करण्याची अट घातली यावरून हे लग्न मोडलं. दरम्यान आरोपी गौरवने तरुणीशी संपर्क साधून 'मला तुझ्याशीच लग्न करायचंय' असं सांगितलं. त्यासाठी तो नागपुरात देखील आला. याठिकाणी आल्यानंतर आरोपीनं पीडितेला सीताबर्डी येथील हॉटेल आदित्यमध्ये बोलावलं. याठिकाणी आरोपीनं पीडितेला लग्नाचं आमिष दाखवून दोन दिवस शारीरिक संबंध ठेवले. हेही वाचा-दसऱ्याच्या दिवशीच एकुलता एक मुलगा बनला राक्षस; आईसोबतच्या कृत्यानं पुणे हादरलं यानंतर आरोपीनं एका धार्मिक ठिकाणी जाऊन पीडितेशी लग्न केलं. तसेच आपण लवकरच परत येतो, असं सांगून आरोपी पुण्याला निघून गेला. यावेळी पीडितेनं सोबत येण्याचा तगादा लावला होता. पण आरोपी ��िला घेऊन पुण्याला गेला नाही, याउलट पुण्याला गेल्यानंतर त्याने पीडित तरुणीला एक नोटीस पाठवली आहे. ज्यामध्ये त्याने बळजबरीने लग्न लावल्याचा आरोपी केला आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.\nपुण्यातील IT अभियंत्याकडून उच्च शिक्षित तरुणीला दगा; लॉजवर बोलावून केला विश्वासघात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/big-statement-by-bhagatsingh-koshyari/", "date_download": "2021-12-05T07:10:21Z", "digest": "sha1:62AJWNGO2FHMWSVDJ7OVFTOEG2WI4XET", "length": 8922, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "हा महाराष्ट्र आहे, इथं कार्यक्रमांमध्ये मराठीमध्येच सूत्रसंचालन करण्यात यावं- भगतसिंह कोश्यारी", "raw_content": "\nलाठ्या-काठ्या ही भाजपची संस्कृती; युपीतील ‘त्या’ घटनेवरून वडेट्टीवारांची टीका\nआरोग्यमंत्र्यांची माहिती, देशात नव्या व्हेरिएंटने बाधित रुग्णसंख्या ५ वर\nसाहित्य संमेलनात वास्तविक स्थितीवर भाष्य केलं जातंय याचं समाधान-सचिन सावंत\nराज्यभरात राबवणार ‘समुद्र किनारा स्वच्छता मोहीम’, अमित ठाकरेंनी केले सहभागी होण्याचे आवाहन\nपाकिस्तान नसता तर यांनी आपले अपयश कुणावर लादले असते; कॉंग्रेसचा योगींवर निशाना\nया वेळेचे मराठी साहित्यसंमेलन म्हणजे ढोंगीपणाचा कळस-सदाभाऊ खोत\nहा महाराष्ट्र आहे, इथं कार्यक्रमांमध्ये मराठीमध्येच सूत्रसंचालन करण्यात यावं- भगतसिंह कोश्यारी\nहा महाराष्ट्र आहे, इथं कार्यक्रमांमध्ये मराठीमध्येच सूत्रसंचालन करण्यात यावं- भगतसिंह कोश्यारी\nयवतमाळ : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी(Bhagatsingh Koshyari) हे नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात. तसेच आता पुन्हा एकदा ते यवतमाळ येथील एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. हा महाराष्ट्र आहे, इथं कार्यक्रमात मराठीमध्येच सूत्रसंचालन करण्यात यावं, अशी भूमिका राज्यापालांनी घेतली.\nजवाहरलाल दर्डा यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात इंग्रजीमध्ये करण्यात येणाऱ्या सूत्रसंचालनावरुन राज्यपालांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी बोलत असतांना कोश्यारी म्हणाले की,’हा महाराष्ट्र आहे, इथं कार्यक्रमांमध्ये मराठीतचं सूत्रसंचालन व्हायला पाहिजे.’ तसेच मराठी भाषा ही मातृभषा आहे याचं भान राखलं पाहिजे, राज्यात सर्वत्र म���ाठी भाषा अनिवार्य असली पाहिजे, असेही ते म्हणाले.\nदरम्यान, पुढे काही जुन्या आठवणी सांगत ते म्हणाले की,’महाराष्ट्रात आल्यानंतर अनेक शैक्षणिक संस्थांच्या उपक्रमांमध्ये बोलाविण्यात यायचे. त्यावेळी एका कार्यक्रमात सूत्रसंचालक इंग्रजीमध्ये बोलत होता. त्या व्यक्तीला हटकत तुला मराठी ठाऊक नाही का असा सवाल केल्याचे राज्यपालांनी सांगितले.त्यावेळीच त्याला हा महाराष्ट्र आहे, इथं मराठीमध्ये सूत्रसंचालन केलं पाहिजे, प्रमुख पाहुणा इतर राज्यातील असला किंवा परदेशातील असला आणि त्याला मराठी हिंदी समजत नसेल तर इंग्रजीचा वापर करण्यास हरकत नाही,’ असे राज्यपाल म्हणाले.\n‘अब की बार मोदी सरकार’ची आठवण करून देत शिवसेनेचा हल्लाबोल\nमागील सात वर्षांत झालेली इंधनाची जबर दरवाढ हेच महागाईच्या भरारीचे मुख्य कारण- संजय राऊत\nराजनाथ सिंह यांनी केला पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगींच्या ‘त्या’ फोटोचा खुलासा\nआज विज्ञानाचा आग्रह किंवा आस्था निर्माण करण्याची आत्यंतिक गरज- शरद पवार\nबिचुकले कोरोना पॉझिटिव्ह ‘बिग बॉस’ मधून बाहेर\nलाठ्या-काठ्या ही भाजपची संस्कृती; युपीतील ‘त्या’ घटनेवरून वडेट्टीवारांची टीका\nआरोग्यमंत्र्यांची माहिती, देशात नव्या व्हेरिएंटने बाधित रुग्णसंख्या ५ वर\nसाहित्य संमेलनात वास्तविक स्थितीवर भाष्य केलं जातंय याचं समाधान-सचिन सावंत\nलाठ्या-काठ्या ही भाजपची संस्कृती; युपीतील ‘त्या’ घटनेवरून वडेट्टीवारांची टीका\nआरोग्यमंत्र्यांची माहिती, देशात नव्या व्हेरिएंटने बाधित रुग्णसंख्या ५ वर\nसाहित्य संमेलनात वास्तविक स्थितीवर भाष्य केलं जातंय याचं समाधान-सचिन सावंत\nराज्यभरात राबवणार ‘समुद्र किनारा स्वच्छता मोहीम’, अमित ठाकरेंनी केले सहभागी होण्याचे आवाहन\nपाकिस्तान नसता तर यांनी आपले अपयश कुणावर लादले असते; कॉंग्रेसचा योगींवर निशाना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/697905", "date_download": "2021-12-05T09:25:16Z", "digest": "sha1:76EI3M2KA57BUQ6H6ETXIM26F76PZAHL", "length": 2181, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"ओलोफ पाल्मे\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"ओलोफ पाल्मे\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०१:०१, २३ फेब्रुवारी २०११ ची आवृत्ती\n२९ बाइट्सची भर घातली , १० वर्षांपूर्वी\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: be:Улаф Пальме\n०३:२९, ३० डिसेंबर २०१० ची आवृत्ती (संपादन)\nEmausBot (चर्चा | योगदान)\nछो (r2.6.4) (सांगकाम्याने बदलले: lt:Olof Palme)\n०१:०१, २३ फेब्रुवारी २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nLuckas-bot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: be:Улаф Пальме)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1681270", "date_download": "2021-12-05T07:28:32Z", "digest": "sha1:F6Q5BZG6KLMINB3C2UHWHHND3PHLIFE3", "length": 9204, "nlines": 28, "source_domain": "pib.gov.in", "title": "शिक्षण मंत्रालय", "raw_content": "जेईई (मुख्य) परीक्षा-2021 चे चार सत्रांमध्ये (फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे) आयोजन करण्यात येणार\nजेईई (मुख्य) परीक्षा-2021, ही 13 भाषांमध्ये होणार\nकेंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरीयाल ‘निशंक’ यांनी आज जेईई (मुख्य) परीक्षा-2021 संबंधी अनेक बाबी जाहीर केल्या. जेईई (मुख्य) परीक्षा-2021 फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे 2021 अशा चार सत्रांमध्ये आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. जेईई (मुख्य) परीक्षा 2021 चे पहिले सत्र 23–26 फेब्रुवारीदरम्यान आयोजित करण्यात येणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (एनईपी) अनुषंगाने प्रथमच जेईई (मुख्य) परीक्षा-2021 ही मराठी, आसामी, बंगाली, कन्नड, मल्याळम, ओडिया, पंजाबी, तमिळ, तेलुगू, उर्दू, हिंदी, इंग्रजी आणि गुजराती अशा 13 भाषांमध्ये होणार असल्याचे केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केले.\nमंत्र्यांनी सांगितले की, उमेदवारांना चारही सत्रांमध्ये उपस्थिती दर्शवण्याची आवश्यकता नाही. तथापी, उमेदवार एकापेक्षा अधिक सत्रांमध्ये उपस्थित असेल तर त्याचे/तिचे बेस्ट ऑफ 2021 एनटीए (NTA) गुण गुणवत्ता यादी/श्रेणीसाठी गृहीत धरले जातील. प्रश्नपत्रिका एकूण 90 गुणांची असेल, त्यापैकी उमेदवारांना 75 प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा लागेल.\nया निर्णयामुळे विद्यार्थ्यांना होणारे फायदे सांगताना मंत्री म्हणाले, जेईई (मुख्य) परीक्षा-2021 चे चार सत्रांत आयोजन केल्यामुळे उमेदवारांना एका प्रयत्नात चांगले गुण मिळवता आले नाहीत तर आपले गुण सुधारण्याची चार सत्रांमधून बहुविध संधी मिळेल. ते पुढे म्हणाले, जर या विशिष्ट कालावधीत बोर्ड परीक्षा असेल किंवा कोविड-19 परिस्थिती असेल तर उमेदवाराला जेईई (मुख्य) परीक्षा-2021 पुढील महिन्यात देण्याची संधी मिळेल.\nजेईई (मुख्य) परीक्षा-2021 संदर्भातील जाहीर सूचना पाहण्यासाठी इथे क्लिक करा:\nजेईई (मुख्य) परीक्षा-2021 चे चार सत्रांमध्ये (फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे) आयोजन करण्यात येणार\nजेईई (मुख्य) परीक्षा-2021, ही 13 भाषांमध्ये होणार\nकेंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरीयाल ‘निशंक’ यांनी आज जेईई (मुख्य) परीक्षा-2021 संबंधी अनेक बाबी जाहीर केल्या. जेईई (मुख्य) परीक्षा-2021 फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे 2021 अशा चार सत्रांमध्ये आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. जेईई (मुख्य) परीक्षा 2021 चे पहिले सत्र 23–26 फेब्रुवारीदरम्यान आयोजित करण्यात येणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (एनईपी) अनुषंगाने प्रथमच जेईई (मुख्य) परीक्षा-2021 ही मराठी, आसामी, बंगाली, कन्नड, मल्याळम, ओडिया, पंजाबी, तमिळ, तेलुगू, उर्दू, हिंदी, इंग्रजी आणि गुजराती अशा 13 भाषांमध्ये होणार असल्याचे केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केले.\nमंत्र्यांनी सांगितले की, उमेदवारांना चारही सत्रांमध्ये उपस्थिती दर्शवण्याची आवश्यकता नाही. तथापी, उमेदवार एकापेक्षा अधिक सत्रांमध्ये उपस्थित असेल तर त्याचे/तिचे बेस्ट ऑफ 2021 एनटीए (NTA) गुण गुणवत्ता यादी/श्रेणीसाठी गृहीत धरले जातील. प्रश्नपत्रिका एकूण 90 गुणांची असेल, त्यापैकी उमेदवारांना 75 प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा लागेल.\nया निर्णयामुळे विद्यार्थ्यांना होणारे फायदे सांगताना मंत्री म्हणाले, जेईई (मुख्य) परीक्षा-2021 चे चार सत्रांत आयोजन केल्यामुळे उमेदवारांना एका प्रयत्नात चांगले गुण मिळवता आले नाहीत तर आपले गुण सुधारण्याची चार सत्रांमधून बहुविध संधी मिळेल. ते पुढे म्हणाले, जर या विशिष्ट कालावधीत बोर्ड परीक्षा असेल किंवा कोविड-19 परिस्थिती असेल तर उमेदवाराला जेईई (मुख्य) परीक्षा-2021 पुढील महिन्यात देण्याची संधी मिळेल.\nजेईई (मुख्य) परीक्षा-2021 संदर्भातील जाहीर सूचना पाहण्यासाठी इथे क्लिक करा:\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/krida/vijay-hazare-trophy-chhattisgarh-beat-goa-eight-wickets-10888", "date_download": "2021-12-05T09:14:50Z", "digest": "sha1:FLXA6NDKQQODMOW6GFCQXQLNT7YQ7JYA", "length": 6850, "nlines": 49, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "विजय हजारे करंडक : छत्तीसगडचा आठ विकेट राखून गोवा संघावर दणदणीत विजय", "raw_content": "\nविजय हजारे करंडक : छत्तीसगडचा आठ विकेट राखून गोवा संघावर दणदणीत विजय\nपणजी : फलंदाजी आणि गोलंदाजीत निष्प्रभ ठरलेल्या गोव्याची पाठ सोडण्यास पराभव तयार नाही. विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या एलिट अ गट त्यांच्यावर छत्तीसगडने बुधवारी आठ विकेट राखून दणदणीत विजय नोंदविला. सामना गुजरातमधील सूरत येथील खोलवाड जिमखाना मैदानावर झाला.\nगोव्याचा हा स्पर्धेतील सलग तिसरा पराभव ठरला. अगोदरच्या लढतीत बडोदा आणि गुजरातकडून हार पत्करलेल्या गोव्यास छत्तीसगडने लीलया नमविले. प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळाल्यानंतर दर्शन मिसाळच्या (56- 54 चेंडू, 5 चौकार, 1 षटकार) अर्धशतकामुळे गोव्याने प्रारंभीच्या पडझडीनंतर 49.2 षटकांत सर्व बाद 210 धावांची मजल गाठली. दर्शनचे हे लिस्ट ए क्रिकेटमधील चौथे अर्धशतक ठरले. वीरप्रताप सिंगच्या (4-29) भेदक गोलंदाजीचा सामना करणे गोव्याचे अवघड ठरले. छत्तीसगडने 36.5 षटकांत 2 बाद 213 धावा करून एकतर्फी विजयाची नोंद केली.\nINDvsENG 3rd Day1 : अक्षर पटेलच्या दमदार कामगिरीमुळे इंग्लंडचा संघ अडचणीत\nछत्तीसगडने सुरवातीपासून गोव्याच्या गोलंदाजांवर वर्चस्व राखले. त्यांच्या पहिल्या तिन्ही फलंदाजांनी दणकेबाज अर्धशतके ठोकली. 91 धावांवर (106 चेंडू, 9 चौकार, 2 षटकार) नाबाद राहिलेल्या ऋषभ तिवारीने दोन महत्त्वपूर्ण भागीदारी रचून छत्तीसगडला स्पर्धेतील पहिला विजय मिळवून दिला. ऋषभ व शशांत चंद्रकार (55- 58 चेंडू, 9 चौकार) यांनी छत्तीसगडला 93 धावांची दणदणीत सलामी दिली. नंतर ऋषभने कर्णधार हरप्रीतसिंग भाटिया (55 चेंडू, 5 चौकार, 2 षटकार) याच्या साथीत दुसऱ्या विकेटसाठी 115 धावांची भागीदारी करून गोव्याच्या गोलंदाजांना निस्तेज ठरविले. विजयासाठी तीन धावा हव्या हरप्रीत गोव्याचा कर्णधार अमित वर्माच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत बाद झाला. अमित (2-34) वगळता गोव्याचे इतर गोलंदाज छाप पाडू शकले नाहीत.\nगोवा : 49.2 षटकांत सर्व बाद 210 (एकनाथ केरकर 0, आदित्य कौशिक 1, स्नेहल कवठणकर 14, अमित वर्मा 46, कीनन वाझ 19, सुयश प्रभुदेसाई 44, दर्शन मिसाळ 56, दीपराज गावकर 2, लक्षय गर्ग 9, अमूल्य पांड्रेकर 0, विजेश प्रभुदेसाई नाबाद 0, वीरप्रताप सिंग 10-2-29-4, सौरभ मजुमदार 2-55, शशांक सिंग 2-32, सुमीत रुईकर 2-24) पराभूत वि. छत्तीसगड : 36.5 षटकांत 2 बाद 213 (ऋषभ तिवारी नाबाद 91, शशांक चंद्रकार 55, हरप्रीतसिंग भाटिया 56, विजेश प्रभुदेसाई 6-0-42-0, लक्षय गर्ग 6-0-29-0, दर्शन मिसाळ 7-0-47-0, दीपराज गावकर 3-0-20-0, अमित वर्मा 7.5-0-34-2, अमूल्य पांड्रेकर 7-0-40-0).\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुम���्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/75217", "date_download": "2021-12-05T07:21:17Z", "digest": "sha1:UJUJBSUWZ5RZX5EAYIKKQAEYXB4RURUG", "length": 3767, "nlines": 89, "source_domain": "www.maayboli.com", "title": "नक्षत्रांच्या आठवणी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /नक्षत्रांच्या आठवणी\nकसे हे सांगायचे न बोलताही आता\nवाटते हळवे काही न पाहताही तुला\nअलवार हे वारे कसे सांगते गुज काय\nधुंद गंध अजूनही का भासते मज रात\nतू पाहशी नभी तेच का जे माझ्या मनी\nकधीच्या खुणा अवतरल्या या नभांगणी\nसांगतील का तुज, जे हुरहुरे माझ्या उरी\nतुलाही गाठतील का नक्षत्रांच्या आठवणी\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://parlivaijnathmahaulb.maharashtra.gov.in/UlbAdvertisement/advertisement", "date_download": "2021-12-05T07:09:48Z", "digest": "sha1:KI3TJCWO7LWCBTS6QYH4IEAHEDQFXRQ3", "length": 6579, "nlines": 105, "source_domain": "parlivaijnathmahaulb.maharashtra.gov.in", "title": "UlbAdvertisement", "raw_content": "\nमुख्य घटकाला जा |\nनगरपरिषद प्रशासकीय कार्यालय इमारत / नागरी सुविधा केंद्र\nगृहनिर्माण व गलीछ्ह वस्ती\nसन २०११ नुसार जनगणना\nनिवडून आलेल्या सदस्यांची माहित\nसार्वजनिक आरोग्य विषयक सेवा\nशहरात उपलब्ध शैक्षणिक सुविधा\nशहरात उपलब्ध उच्च शैक्षणिक सुविधा\nमुलभूत सोयी सुविधा स्थिती\nकर संकलन विषयक बाबी\nउत्पन्न आणि खर्च खाते\nप्रभागनिहाय निवडून आलेले सदस्य\nशासन निर्णय नगर विकास विभाग नगरपालिका प्रशासन संचालनालय कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळास प्रतिबंध ऑनलाइन तक्रार व्यवस्थापन प्रणाली\nभारत सरकार महाराष्ट्र शासन राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र\nस्वच्छ भारत अभियान रा. श. आजीविका मिशन\nकर आकारणी नगरपरिषदेद्वारे वितरित केलेल्या विविध सेवांसाठी शुल्क बी. पी. एम. एस. माहिती शासन निर्णय मालमत्ता व पाणी देय माहिती\nआपत्ती व्यवस्थापन आराखडा महत्वाचे दूरध्वनी क्रमांक\nमत्ता व दायित्व बाबत\nअध्यक्ष उपाध्यक्ष मुख्याधिकारी समिती\nअभियान प्रकल्प योजना स्वच्छ भारत अ���ियान रा. श. आजीविका मिशन\nनिविदा जाहिराती महाराष्ट्र नगरपरिषद सेवा (संवर्ग) पदभरती परीक्षा - २०१८\nमहा-जी.आय.एस पोर्टल बी.पी.एम.एस. पोर्टल नगरपरिषद वेबसाईट शहरी पथ विक्रेता पोर्टल\nकायदे धोरण नियम स्थायी निदेश\nआपले सरकार सेवा हमी कायदा महा योजना तक्रार निवारण माहितीचा अधिकार संयुक्त नागरी सेवा पोर्टल\nअंतिम पुनरावलोकन आणि सुधारणा : ०५-१२-२०२१\nएकूण दर्शक : १३११७८\nप्रकाशन हक्क © २०१७ , नगर विकास विभाग, महाराष्ट्र शासनाचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क सुरक्षित.\nहे वेब पोर्टल राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र , पुणे यांनी विकसित केले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/20021", "date_download": "2021-12-05T08:36:50Z", "digest": "sha1:Y4KB4NKPUFNT656ARQCP6MU3B3V4WAZE", "length": 3828, "nlines": 97, "source_domain": "www.maayboli.com", "title": "चाकवत : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /चाकवत\nदही/ताकातली चाकवताची पळीवाढी भाजी\nRead more about दही/ताकातली चाकवताची पळीवाढी भाजी\nRead more about चाकवताची पळीवाढी भाजी\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/sanjay-raut-said-who-is-vikram-gokhale-shiv-sena-does-not-need-mediator-of-person-who-insult-freedom-fighters-mhds-631567.html", "date_download": "2021-12-05T07:59:44Z", "digest": "sha1:EMMMOTSLLTLBYZUM7T5B7CIETO7RB4FK", "length": 8883, "nlines": 83, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Sanjay Raut on Vikram Gokhale: विक्रम गोखले कोण? संजय राऊत कडाडले – News18 लोकमत", "raw_content": "\n स्वातंत्र्य लढ्याचा अपमान करणाऱ्या व्यक्तीच्या मध्यस्थीची शिवसेनेला गरज नाही : संजय राऊत\n स्वातंत्र्य लढ्याचा अपमान करणाऱ्या व्यक्तीच्या मध्यस्थीची शिवसेनेला गरज नाही : संजय राऊत\n स्वातंत्र्य लढ्याचा अपमान करणाऱ्या व्यक्तीच्या मध्यस्थीची शिवसेनेला गरज नाही : संजय राऊत\nSanjay Raut on Vikram Gokhale: शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी विक्रम गोखले यांच्यावर निशाणा साधत आपल्याला त्यांच्या मध्यस्थीची गरज नाही असं म्हटलं आहे.\nमुंबई, 17 नोव्हेंबर : अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांनी तीन दिवसांपूर्वी पुण्यातील एका कार्यक्रमात देशाचं राजकरण तसंच सध्याच महाराष्ट्रातील राजकारण यावर भाष्य केलं होतं. तसेच शिवसेना (Shiv Sena) आणि भाजप (BJP) युती तुटणं ही चूक असल्याचं म्हटलं होतं. यावर शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया देत विक्रम गोखले यांच्यावर निशाणा साधला आहे. (Sanjay Raut reaction on Vikram Gokhale statement on Shiv Sena- BJP yuti) शिवसेनेचे नेते संजय राऊत म्हणाले, बाळासाहेबांनी स्वाभिमानाने जगायला शिकवलं. हिंदुत्व आणि मराठी विचार रूजवला. संकट आले की बाळासाहेब हवे होते, याची आठवण येते. उद्धव ठाकरे सामान्य माणसांप्रमाणे जगतात. तोऱ्यात वागत नाहीत. हे मोठे यश आहे. विक्रम गोखले कोण स्वातंत्र्य लढ्याचा अपमान केला. अशा व्यक्तीच्या मध्यस्थीची गरज नाही. अशी व्यक्ती सेनेच्या आसपास फिरकू नये. मुख्यमंत्र्यांनी नकली हिंदुत्वाचा धोका देशाला आहे असं म्हटल होते. तेच नकली हिंदुत्व सध्या पहायला मिळतंय असंही संजय राऊत म्हणाले. वाचा : विक्रम गोखले वडिलांच्या स्थानी असून विचार करूनच बोलले असतील, अवधुत गुप्तेनं केलं समर्थन युतीवर काय म्हणाले होते विक्रम गोखले स्वातंत्र्य लढ्याचा अपमान केला. अशा व्यक्तीच्या मध्यस्थीची गरज नाही. अशी व्यक्ती सेनेच्या आसपास फिरकू नये. मुख्यमंत्र्यांनी नकली हिंदुत्वाचा धोका देशाला आहे असं म्हटल होते. तेच नकली हिंदुत्व सध्या पहायला मिळतंय असंही संजय राऊत म्हणाले. वाचा : विक्रम गोखले वडिलांच्या स्थानी असून विचार करूनच बोलले असतील, अवधुत गुप्तेनं केलं समर्थन युतीवर काय म्हणाले होते विक्रम गोखले भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र आल्यास फार बरं होईल. मी कोणत्याही राजकीय पक्षाला बांधील नाही नव्हतो आणि नसेन. सेना-भाजपने मुख्यमंत्रिपद अडिच वर्षांसाठी वाटून घेतलं असतं तर काय बिघडलं असतं. होय, सेना भाजपची युती तुटणं ही चूकच आहे, हे स्वत: फडणवीसांनी मान्य केलंय माझ्याशी बोलताना त्यांनीही हे कबुल केलंय असं वक्तव्य विक्रम गोखले यांनी केलं होतं. राज्यात सेना भाजपची युतीचं सरकार येण्यासाठी मी स्वत: उद्धवजींशी बोलेन अस देखील ते यावेळी म्हणाले. तसेच राज्यात महाविकास अघाडीचे सरकार स्थापन होणं हा जनाधाराचा अवमान आहे.आताची सेना ही बाळासाहेबांची नाहीच. हे... आमच्यासारखे लोक सेनेच्या बोटचेप्या भूमिकेमुळे नाराज असल्याचे देखील विक्रम गोखले यांनी म्हटलं होतं. कंगनाच्या विधानाचे समर्थन बॉलिवू़ड अभिनेत्री कंगनाने देशाच्या स्वातंत्���्यवरून केलेल्या विधानाला देखील विक्रम गोखले यांनी पाठिंबा दर्शवला होता. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना विक्रम गोखले म्हणाले होते की, होय, कंगना रणावतच्या विधानाशी मी सहमत आहे, त्यावेळी देशासाठी फासावर जाऊ दिलं गेलं, त्यांना वाचवता आलं असतं पण त्यावेळी राजकारणात वाचवलं गेलं नाही, असं म्हणत अभिनेते विक्रम गोखले यांनी कंगनाच्या विधानाचं समर्थन केलं होत.\n स्वातंत्र्य लढ्याचा अपमान करणाऱ्या व्यक्तीच्या मध्यस्थीची शिवसेनेला गरज नाही : संजय राऊत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/air-staff-declares-central-government/", "date_download": "2021-12-05T07:52:03Z", "digest": "sha1:BGHEC2YAI57EF6YVFAXQKM65RZPJMAOU", "length": 8189, "nlines": 145, "source_domain": "policenama.com", "title": "air staff declares central government Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune Crime | पुण्याच्या आंबेगावातील खून प्रकरणातील ‘फरारी’ बीडमधून अटकेत;…\nACP Gajanan Tompe | पुण्यातील कोथरूड विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त गजानन टोम्पे यांची…\nPune ACP Transfers | पुण्यातील 6 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या \nAir Marshal V. R.Choudhary | ‘एअर मार्शल व्ही. आर. चौधरी’ होणार भारताचे नवे वायूदल…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - Air Marshal V. R.Choudhary | भारताचे नवनियुक्त वायुदल प्रमुख म्हणून एअर मार्शल व्ही. आर. चौधरी (Air Marshal V. R.Choudhary) यांचं नाव घोषित करण्यात आलं आहे. सध्याचे असणारे वायुुदल प्रमुख (Air Chief) आर.केएस…\nPriyanka Nick Anniversary | निक जोनस आणि प्रियंका चोपराने…\nYamini Malhotra | ‘गुम हे किसीके प्यार मे’मधल्या ‘या’…\nBigg Boss 15 | व्हिआयपी रितेशचे पत्नी राखी सावंतसोबत झाले…\nUrfi Javed | ‘कोणाची शाॅल ओढली आहे\nNikki Tamboli | बर्थडे पार्टीमध्ये निक्की तांबोलीचा बोल्ड…\nAhmednagar Crime | शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याविरुद्ध…\nDevendra Fadnavis | पुणे मनपावर भाजपचा भगवा आणि आरपीआयचा…\nShirdi News | थंडीने गारठून शिर्डीत दोन जणांचा मृत्यू\nMalaika Arora | बिकनी परिधान करुन मलायका अरोराने उडवले…\nIncome Tax Return File | 31 डिसेंबरपूर्वी उरकून घ्या…\nPune Crime | पुण्याच्या आंबेगावातील खून प्रकरणातील…\nACP Narayan Shiragavkar | सहाय्यक पोलिस आयुक्त नारायण…\nACP Gajanan Tompe | पुण्यातील कोथरूड विभागाचे सहाय्यक पोलिस…\nPune ACP Transfers | पुण्यातील 6 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या…\nLink PAN to LIC Policies | LIC ने आपल्या ग्राहकांसाठी आणली…\nअवघे 7 हजार देऊन खरेदी करा जास्त मायलेजच्या TVS Sport चे…\nPune Crime | पुण्यात PMPML बस आदळल्याने प्रवाशाच्या मणक्यात…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nIncome Tax Return File | 31 डिसेंबरपूर्वी उरकून घ्या ‘हे’…\nJay Bhanushali | अभिनेता जय भानुशालीसाठी लेक ताराने गायलं गाणं, अतिशय…\nHanuma Vihari | टीम इंडियाने दुर्लक्षित केलेल्या हनुमा विहारीची…\nNawab Malik | नवाब मलिकांचा खळबळजनक दावा; म्हणाले –…\nPune Crime | एंजल ब्रोकिंग अ‍ॅपच्या सहाय्याने रक्कम दामदुप्पट करण्याच्या आमिषाने 34 लाखांची फसवणूक \nLife Insurance | लाईफ इन्श्युरन्स घेताना कधीही करू नका ‘ही’ चूक, मिळणार नाही ‘क्लेम’\nIndian Railways | रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर, शताब्दी आणि दुरंतो ट्रेनमध्ये मिळेल फ्रेश फूड, जाणून घ्या डिटेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/fake-customer-care-numbers/", "date_download": "2021-12-05T07:43:24Z", "digest": "sha1:4SWCJN7JRUJCBLA36N5RHPZSCYAR67QG", "length": 8469, "nlines": 145, "source_domain": "policenama.com", "title": "Fake Customer Care Numbers Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune Crime | पुण्याच्या आंबेगावातील खून प्रकरणातील ‘फरारी’ बीडमधून अटकेत;…\nACP Gajanan Tompe | पुण्यातील कोथरूड विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त गजानन टोम्पे यांची…\nPune ACP Transfers | पुण्यातील 6 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या \nSBI नं ग्राहकांना ‘त्या’ नंबर पासून केलं सावध, एका निष्काळजीपणामुळे बँक बॅलन्स होईल…\nनवी दिल्ली : SBI | सायबर गुन्हेगार बँक ग्राहकांना फसवण्यासाठी विविध प्रकार अवलंबत आहेत. त्यांच्यापासून सुरक्षित राहण्यासाठी बँकसुद्धा वेळोवेळी आपल्या ग्राहकांना सावध करत असते. याच पार्श्वभूमीवर देशातील सर्वात मोठी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया…\nAnkita Lokhande | अंकिता लोखंडेच्या लग्नाच्या विधींना झाली…\nAnemia | ‘ही’ 5 लक्षणे पुरुषांमध्ये गंभीर…\nRanbir Kapoor | रणबीरने मारली आलियाच्या लेहंग्याला लाथ;…\nAmitabh Bachchan | चित्रपटांमध्ये काम मिळत नव्हतं, KBC च्या…\nGADAR2 | तब्बल 20 वर्षांनंतर पुन्हा तारा सिंह बनणार सनी…\nMesma Act | ‘सरकारचा संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा…\nअवघे 7 हजार देऊन खरेदी करा जास्त मायलेजच्या TVS Sport चे…\nAnemia | ‘ही’ 5 लक्षणे पुरुषांमध्ये गंभीर…\nPune Crime | सुरक्षारक्षकाने ज्वेलर्समध्ये शिरुन 12 लाखांचा…\nIncome Tax Return File | 31 डिसेंबरपूर्वी उरकून घ्या…\nPune Crime | पुण्याच्या आंबेगावातील खून प्रकरणातील…\nACP Narayan Shiragavkar | सहाय्यक पोलिस आयुक्त नारायण…\nACP Gajanan Tompe | पुण्यातील कोथरूड विभागाचे सहाय्यक पोलिस…\nPune ACP Transfers | पुण्यातील 6 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या…\nLink PAN to LIC Policies | LIC ने आपल्या ग्राहकांसाठी आणली…\nअवघे 7 हजार देऊन खरेदी करा जास्त मायलेजच्या TVS Sport चे…\nPune Crime | पुण्यात PMPML बस आदळल्याने प्रवाशाच्या मणक्यात…\nNew Wage Code | वेतन वाढीच्या आनंदावर ‘टाच’…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nIncome Tax Return File | 31 डिसेंबरपूर्वी उरकून घ्या ‘हे’ काम,…\nLIC policyholders IPO | पॉलिसी धारकांनी तात्काळ करून घ्यावं PAN कार्ड…\nWhatsApp च्या कोणत्याही वाईट मेसेजबद्दल तुम्ही तक्रार कशी कराल, जाणून…\nPune News | भारतातील पहिलीच घटना चक्क ‘इनक्यूबेटर’मध्ये…\n मुलाची लग्नपत्रिका वाटप करुन परतताना जीप…\nPF Account | पीएफ खातेधारकांना मिळणार 1 लाखांचा लाभ; कसे काढाल पैसे जाणून घ्या सोपा मार्ग\nMultibagger Stock | ‘या’ 5 शेयरने गुंतवणुकदारांना बनवले लखपती, 5 वर्षात दिला 200% रिटर्न; तुमच्याकडे आहेत का…\nPIB Fact Check | मतदान केले नाही तर बँक अकाऊंटमधून कट होतील 350 रुपये जाणून घ्या वायरल मेसेजचे पूर्ण ‘सत्य’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/hyderabad-rap-case/", "date_download": "2021-12-05T08:31:29Z", "digest": "sha1:U4H3XLZOFLHKLEZNRGSFF7CN2JI24Y5K", "length": 9263, "nlines": 149, "source_domain": "policenama.com", "title": "Hyderabad rap case Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune Crime | पुणे-सोलापूर रोडवर प्रवाशांनी कॅबचालकाला धमकावून गाडी नेली चोरुन; चाकूचा…\nOmicron Covid Variant | पुण्यात परदेशातून आलेल्या व्यक्तीचा NIV कडून रिपोर्ट आला,…\n 45 वर्षाच्या महिलेवर जीव जडला म्हणून केलं तिच्या पोरीशी…\nहैदराबाद रेप केस : एन्काऊंटर झालेल्या आरोपींवर 9 तारखेपर्यंत अत्यंसंस्कार नाहीत, याचिका दाखल\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - सध्या देशभर चर्चेत असलेल्या हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणाविरुद्ध तेलंगणा हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. कोर्टाने या प्रकरणाविरुद्ध याचिका दाखल करून घेतली असून एन्काऊंटर बद्दल पोलिसांना आता सर्व प्रश्नांची…\nहैदराबाद रेप केस : एन्काऊंटर झालेल्या 4 आरोपींपैकी ‘हा ‘सराईत गुन्हेगार, धक्कादायक…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - हैदराबाद बलात्कार आणि हत्याप्रकरणातील आरोपींचा काल पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आला. यात चारही आरोपींचा पोलिसांनी खात्मा केला गेला. आता यातील आणखी काही बाबी समोर येत आहे. या चार एन्काऊंटर करण्यात आलेल्या…\nAmeesha Patel | ‘या’ प्रकरणी अभिनेत्री अमिषा…\nAnemia | ‘ही’ 5 लक्षणे पुरुषांमध्ये गंभीर…\n अनुपमाच्या सुनेचा बोल्ड फोटो पाहून लोक झाले…\nPune Crime | पुण्यातील सराईत गुन्हेगार 1 वर्षासाठी औरंगाबाद…\n पुण्यात तोतया डॉक्टर करायचा…\nRaveena Tondon | रवीना टंडनचा धक्कादायक खुलासा, म्हणाली…\nOmicron Covid Variant | भारतात ओमिक्रॉनच्या अगोदर…\nPune Crime | पुणे-सोलापूर रोडवर प्रवाशांनी कॅबचालकाला…\nOmicron Covid Variant | पुण्यात परदेशातून आलेल्या व्यक्तीचा…\n 45 वर्षाच्या महिलेवर जीव जडला…\nInvestment Tips | करोडपती बनण्याचे अचूक 4 मंत्र,…\nIncome Tax Return File | 31 डिसेंबरपूर्वी उरकून घ्या…\nPune Crime | पुण्याच्या आंबेगावातील खून प्रकरणातील…\nACP Narayan Shiragavkar | सहाय्यक पोलिस आयुक्त नारायण…\nACP Gajanan Tompe | पुण्यातील कोथरूड विभागाचे सहाय्यक पोलिस…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nPune Crime | पुणे-सोलापूर रोडवर प्रवाशांनी कॅबचालकाला धमकावून गाडी नेली चोरुन;…\nLink PAN to LIC Policies | LIC ने आपल्या ग्राहकांसाठी आणली विशेष ऑफर,…\nDevendra Fadnavis | अमरावतीतील दंगा राहूल गांधी यांच्या ट्विटनंतर;…\nLIC policyholders IPO | पॉलिसी धारकांनी तात्काळ करून घ्यावं PAN कार्ड…\nShanaya Kapoor | शनाया कपूरच्या स्मार्टनेसने दिली बहिण सोनम कपूरला मात\nPF Account | पीएफ खातेधारकांना मिळणार 1 लाखांचा लाभ; कसे काढाल पैसे जाणून घ्या सोपा मार्ग\nअवघे 7 हजार देऊन खरेदी करा जास्त मायलेजच्या TVS Sport चे अलॉय व्हीलचे सेल्फ स्टार्ट व्हेरिएंट, इतका होईल मंथली EMI\n 1 आठवड्यानंतर शेतकर्‍यांच्या खात्यात येतील 4000 रुपये, राज्य सरकारांनी केली आहे तयारी, चेक करा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/latest-mutual-fund-sip/", "date_download": "2021-12-05T07:35:37Z", "digest": "sha1:3H5FARSKCJ7Q4JHWBXRI2O6ECB5U65DL", "length": 8134, "nlines": 145, "source_domain": "policenama.com", "title": "latest Mutual Fund SIP Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune Crime | पुण्याच्या आंबेगावातील खून प्रकरणातील ‘फरारी’ बीडमधून अटकेत;…\nACP Gajanan Tompe | पुण्यातील कोथरूड विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त गजानन टोम्पे यांची…\nPune ACP Transfers | पुण्यातील 6 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या \nMutual Fund SIP | जर तुम्हाला सतावत असेल निवृत्तीनंतरची चिंता, तर 15 वर्षात सुद्धा जमा करू शकता 5…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - Mutual Fund SIP | जर तुम्ही वयाच्या 45 व्या वर्षी मुलांना सेटल करणे आणि होम लोनच्या हप्त्यातून बाहेर पडला असाल आणि 6 डिजिटमध्ये सॅलरी मिळत असेल तर पुढील 15 वर्षात तुम्ही तुमच्यासाठी 5 कोटी रुपयांचा रिटायर्डमेंट…\nYamini Malhotra | ‘गुम हे किसीके प्यार मे’मधल्या ‘या’…\nAnushka Sen | अनुष्का सेनची मालदीवमध्ये मस्ती \nBigg Boss 15 | ‘लग्न करुन पळून गेला’, पतिवर आरोप…\nUrfi Javed | विदेशी अभिनेत्रीची नक्कल करण्याच्या नादात…\nAnemia | ‘ही’ 5 लक्षणे पुरुषांमध्ये गंभीर…\nMultibagger Stock | 1 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या…\nMaharashtra Rains | बंगालच्या उपसागरात ‘जवाद’…\nIncome Tax Return File | 31 डिसेंबरपूर्वी उरकून घ्या…\nPune Crime | पुण्याच्या आंबेगावातील खून प्रकरणातील…\nACP Narayan Shiragavkar | सहाय्यक पोलिस आयुक्त नारायण…\nACP Gajanan Tompe | पुण्यातील कोथरूड विभागाचे सहाय्यक पोलिस…\nPune ACP Transfers | पुण्यातील 6 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या…\nLink PAN to LIC Policies | LIC ने आपल्या ग्राहकांसाठी आणली…\nअवघे 7 हजार देऊन खरेदी करा जास्त मायलेजच्या TVS Sport चे…\nPune Crime | पुण्यात PMPML बस आदळल्याने प्रवाशाच्या मणक्यात…\nNew Wage Code | वेतन वाढीच्या आनंदावर ‘टाच’…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nIncome Tax Return File | 31 डिसेंबरपूर्वी उरकून घ्या ‘हे’ काम,…\nIndian Railways | रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर, शताब्दी आणि दुरंतो…\nIPL 2022 | विराट कोहलीचा कॅप्टन होणार आयपीएलमधील ‘या’…\nAnkita Lokhande | अंकिता लोखंडेच्या लग्नाच्या विधींना झाली सुरुवात,…\nPune Crime | कामाचे आगाऊ पैसे देण्यास मालकाने दिला नकार, कामगाराने…\nOmicron Covid Variant in Maharashtra | अखेर महाराष्ट्रात ‘ओमिक्रॉन’चा शिरकाव \nPimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 37 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी\nPune Crime | पुण्यात गाड्यांची तोडफोड, टोळक्याचा कोयते हातात घेऊन नऱ्हे परिसरात ‘राडा’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.maxmaharashtra.com/bs-politics/chandrakant-patil-said-to-milind-narvekar-on-eds-radar-954128", "date_download": "2021-12-05T07:21:19Z", "digest": "sha1:EV2NZWRCD7TTBLNBTD2YQPWIIAJWXFHJ", "length": 6795, "nlines": 80, "source_domain": "www.maxmaharashtra.com", "title": "मिलिंद नार्वेकर ED च्या रडारवर; चंद्रकांत पाटील", "raw_content": "\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nHome > Politics > मिलिंद नार्वेकर ED च्या रडारवर; चंद्रकांत पाटील\nमिलिंद नार्वेकर ED च्या रडारवर; चंद्रकांत पाटील\nमुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव मिलिंद नार्वेकर ED च्या रडारवर, चंद्रकांत पाटील यांची माहिती...\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्ती असलेले परिवहन मंत्री अनिल परब व शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांची नावे सध्या चर्चेत आहे. दोघांच्याही बंगल्याची चौकशी सुरू आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधताना दिली\nराज्यात ED कोणत्या नेत्यावर कारवाई करते कुठं छापेमारी करते यावरुन महाविकास आघाडीतील नेत्यांचे धाबे दणादणले आहेत. अनिल देशमुख, एकनाथ खडसे, प्रताप सरनाईक या नेत्यांची वेगवेगळ्या प्रकरणात ED कडून कसून चौकशी सुरू आहे. त्यातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेले परिवहन मंत्री अनिल परब व शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांची देखील नावे चर्चेत आहे.\nदोघांच्याही बंगल्याची चौकशी सुरू आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधताना दिली. मिलिंद नार्वेकर हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खासगी सचिव असून त्यांची चौकशी सुरू असल्याचं पाटील यांनी सांगितल्यामुळं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.\nचंद्रकांत पाटील म्हणाले की ,आज रात्री एका बड्या नेत्याला अटक होऊ शकते, असं शुक्रवारी म्हणालो होतो. त्यावरून अंदाज लावले जात होते. आपल्या बोलण्याचा रोख कोणाकडे होता असं पाटील यांना आज विचारलं असता, त्यांनी खुलासा केला.\n'अनेकांच्या चौकशा सुरू आहेत. जरंडेश्वर साखर कारखान्याच्या निमि���्तानं इतर कारखान्यांचीही चौकशी व्हावी अशी मागणी मी स्वत: केलीय. यापूर्वी अण्णा हजारेंनीही अशी मागणी केलीय. अनिल देशमुख यांची मालमत्ता ईडीनं सील केलीय. हे सगळं सुरू असल्यानं एका नेत्याला अटक होईल असं यावेळी पाटील म्हणाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tas-games.com/mr/product/2020-high-profit-online-gambling-mobile-game/", "date_download": "2021-12-05T07:37:46Z", "digest": "sha1:SOUYBQMDCZIIVGTRK6FWFZGPI5GNCCVT", "length": 14591, "nlines": 207, "source_domain": "www.tas-games.com", "title": "2020 उच्च नफा ऑनलाईन मोबाइल गेम जुगार - उच्च नफा होल्डिंग मासे खेळ. सानुकूलित गेम सॉफ्टवेअर. उत्कृष्ट कॅबिनेट.", "raw_content": "\nमुख्यपृष्ठ » उत्पादन » 2020 उच्च नफा ऑनलाईन मोबाइल गेम जुगार\nआर्केड गेम महासागर राजा मासेमारी 3 प्लस शांत फायर\nमासे हंटर गेम महासागर राजा 3 प्लस मास्टर दीप\nमासे शूटिंग गेम सॉफ्टवेअर महासागर राजा 3 प्लस Blackbeard च्या संताप\nमासे गेम महासागर राजा जुगार 3 फिनिक्स प्लस अर्थ\nमासेमारी खेळ महासागर राजा 3 प्लस Aquaman रिअल्म\nहंटर गेम महासागर king3 प्लस फायर फिनिक्स मासेमारी\nमासे गेम टेबल महासागर राजा जुगार 3 अधिक Thanos पच्छम\nIGS आर्केड मासे खेळ महासागर राजा 3 खजिना प्लस ड्रॅगन लेडी\n2020 उच्च नफा ऑनलाईन मोबाइल गेम जुगार\n1. पेक्षा जास्त 50+ शानदार गेम\n2. उच्च नफा जुगार खेळ & ऑनलाइन ग्रँड जॅकपॉट सामायिक करा\n3. 10000+ प्लेअर त्याच वेळी ऑनलाईन असतात\n4. आपल्या फोनवर उच्च दर्जाचे ग्राफिक्स गेम वर्ण\nआपले आवडते कॅसिनो खेळ - जाता जाता\nआम्हाला माहित आहे की आपल्या पसंतीच्या आर्केडवर आढळलेल्या पारंपारिक फिश गेम टेबलांना आपणास आवडते. पण आम्ही तुम्हाला सांगितले तर काय, आपल्या मोबाइल डिव्हाइसवरून आपल्या पसंतीच्या फिश टेबल गेममध्ये आपल्याला प्रवेश असू शकेल सोयीसाठी बोला, न थांबता मजा सोयीसाठी बोला, न थांबता मजा व्ही-पॉवर अ‍ॅप कधीही फिश / स्लॉट गेम्समध्ये प्रवेश करण्यासाठी एक अभिनव दृष्टीकोन देते, कोठेही. आपण उत्सुक फिश / स्लॉट गेम खेळाडू असलात किंवा आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी आपल्याकडे फिश / स्लॉट गेम टेबल आहे, आम्हाला विश्वास आहे की आपणास घरी खेळण्यासाठी आमचे अ‍ॅप डाउनलोड करणे किंवा आपल्या आर्केड अतिथींना त्यांचे आवडते गेम खेळण्यासाठी वेगळ्या मार्गाने डाउनलोड करण्याची सोय आवडेल..\nद व्ही-शक्ती स्थानिक आर्केडवर त्यांच्या आवडत्या फिश गेम्स खेळण्यापासून खेळाडूंना समान प���स्परसंवादी आणि आकर्षक अनुभव मिळावा यासाठी अॅप तयार केला गेला होता., केवळ कधीही खेळण्यास सक्षम होण्याच्या अतिरिक्त सोयीसह, कोठेही. द व्ही-शक्ती आयओएस आणि Android दोन्ही डिव्हाइसवर अॅप डाउनलोड केला जाऊ शकतो. जेव्हा आपण इतर ऑनलाइन वापरकर्त्यांशी मैत्रीपूर्ण स्पर्धेच्या मूडमध्ये असाल तेव्हा आपला फोन किंवा टॅब्लेटवरून प्ले करा आणि बक्षिसे मिळविण्यासाठी आपली कौशल्ये दर्शवा.\nपाऊल 1: आमची वेबसाइट उघडा (https://www.vmight.xyz/#/download/index) आपल्या मोबाइल डिव्हाइसवर इंटरनेट ब्राउझरसह (आयफोन, आयपॅड, अँड्रॉइड).\n“डाऊनलोड” असे म्हणणार्‍या वरील उजव्या कोपर्‍यातील बटण टॅप करा\n“क्लिक करा स्थापित करा” बटण निवडा.\n\"स्थापित करा\" टॅप करा.\nआपल्या फोनच्या सेटिंग्ज वर जा आणि “डिव्हाइस व्यवस्थापन” उघडा.\nशेन्झेन दूरदृष्टी निवडा आणि “विश्वास” निवडा.\nवरच्या उजव्या कोपर्यात बटण क्लिक करा “डाऊनलोड”\nपाऊल 2: आपल्या मोबाइल डिव्हाइसवर व्ही-पॉवर अॅप उघडा आणि लॉग इन करण्यासाठी आपला वापरकर्ता आयडी आणि संकेतशब्द इनपुट करा.\nपाऊल 3: व्ही-पॉवर अ‍ॅपसह जाता जाता आपल्या आवडत्या गेम खेळण्याचा आनंद घ्या\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nप्रश्न: मी TAS माध्यमातून माझ्या स्वत: च्या खेळ बोर्ड विकसित करू शकता\nएक: होय आपण हे करू शकता TAS विकास सेवा देते. फक्त तुम्ही तुमच्या कल्पना आम्हाला द्या आणि आम्ही आपली आवश्यकता सामावून शकतो. विकास पर्याय संबंधित किमान क्रम प्रमाणात आहेत. किंमत आणि वेळ ओळ आमच्याशी संपर्क साधा जुगार खेळ विकास संबंधित.\nप्रश्न: आपले उत्पादन हमी काय आहे\nएक: आम्ही आमची उत्पादने गुणवत्ता मागे उभे राहायचे आणि दुरुस्ती किंवा निर्माता दोष झाल्यामुळे सदोष आहे की कोणत्याही उत्पादन पुनर्स्थित करेल. हमी प्रश्न तांत्रिक समर्थन संपर्क तेव्हा, उत्पादन सिरीयल नंबर द्या आम्ही खरेदी तारीख पुष्टी करू शकता म्हणून कृपया. गेम बोर्ड: 12 खरेदी तारीख महिना हमी.\nप्रश्न: पीसीबीचे बोर्ड अपयश दुरुस्ती असू शकते किती काळ तो दुरुस्ती मिळविण्यासाठी आणि आवश्यक ती किंमत होतील\nएक: तो वॉरंटी कालावधी आत आहे आणि असेल तर नुकसान झाल्यामुळे न-मानवी घटक आहे, नंतर तो अजूनही हमी लाभ पात्र आहे. तो वॉरंटी कालावधी पेक्षा जास्त असेल तर, आम्ही शक्य तितक्या लवकर दुरुस्ती आणि देखभाल आवश्यक खर्च आपल्याला सूचित करेल. आम्हाला द्या 3-7 दिवस काम तो दुरुस्ती आहेत (शिपिंग वेळ वगळून).\nप्रश्न: आम्ही यशस्वीरित्या बोर्ड स्थापित आणि तांत्रिक समस्या नाही तर आम्ही कसे निराकरण करू शकता\nएक: आपण आवश्यक असल्यास नेहमी ऑनलाइन मदत प्रदान करेल सोबत जोडली उत्पादन मॅन्युअल आणि वायरिंग सूचना purchase.We यावर संदर्भ घेऊ शकता.\nआम्हाला आपला संदेश पाठवा:\nआर्केड गेम उच्च नफा द Kylin थंडर मासेमारी\nमासे गेम महासागर राजा जुगार 3 प्लस बफेलो थंडर\nआर्केड गेम महासागर राजा मासेमारी 3 प्लस शांत फायर\nभांडे-ओ-गोल्ड टचस्क्रीन मल्टी-गेम मंडळ\nजुगार स्लॉट मशीन्स FAFAFA करून IGS\nस्लॉट शुभेच्छा लँटर्न करून अमीर-उमराव जुगार\nफॉच्र्युन करून अमीर-उमराव कॅसिनो स्लॉट मशीन जुगार डोळे\nविक्री ड्रॅगन च्या श्रीमंती करून अमीर-उमराव मशीन जुगार\nपत्ता: A1201, Heng संपली क्रिएटिव्ह पार्क, ShiXin Rd, Panyu जिल्हा, ग्वंगज़्यू, चीन\nआम्ही गुणवत्ता उत्पादने ग्राहकांना प्रदान करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा. माहितीची विनंती करा,नमुना & कोट,आम्हाला संपर्क करा\nग्वंगज़्यू वेळ-अवकाश अॅनिमेशन तंत्रज्ञान कंपनी, लिमिटेड. © 2021 सर्व अधिकार आरक्षित वापर अटी आणि गोपनीयता धोरण\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://anandghare2.wordpress.com/2010/12/25/%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%9C-%E0%A5%AA/", "date_download": "2021-12-05T08:31:13Z", "digest": "sha1:D7XDYISRMRBK3UFLHPZN2LCSYQV2EWK3", "length": 29097, "nlines": 133, "source_domain": "anandghare2.wordpress.com", "title": "चीन, चिनी आणि चायनीज – ४ | निवडक आनंदघन", "raw_content": "\nआजीचे घड्याळ (कालगणना) (3)\nकला आणि कलाकार (6)\nराणीचे शहर लंडन (6)\nबोलू ऐसे बोल (11)\nविज्ञान आणि तंत्रज्ञान (86)\nचीन चिनी चायनीज (5)\nसाहित्य आणि साहित्यिक (20)\nविठ्ठला तू वेडा कुंभार (6)\nचीन, चिनी आणि चायनीज – ४\nचिनी लोक पूर्वीपासूनच कष्टाळू आणि उद्योगी समजले जात आहेत. चित्रविचित्र आकृत्यांनी सजवलेले चिनी मातीचे मोठाले रांजण आणि तबकड्या जगातल्या बहुतेक सर्व पुराणवस्तूसंग्रहालयात आढळतात. रेशीम हा तर तेथला प्रसिध्द उद्योग होता. रेशमाची निर्यात ज्या मार्गाने चीनबाहेर होत असे ते रस्ते ‘सिल्क रूट’ याच नांवाने ओळखले जात. कागद तयार करण्याची प्रक्रिया प्रथम चीनमध्ये विकसित झाली आणि नंतर जगभर पसरली. व्यास, वाल्मिकी किंवा सॉक्रेटिस, प्लूटो यांच्या बरोबरीने कॉन्फ्यूशिअस या चिनी तत्ववेत्त्याचे नांव आदराने घेतले ��ाते. ह्यूएनत्संग या इतिहासकालीन चिनी पर्यटकाने केलेल्या नोंदी प्रसिध्द आहेत. प्राचीन काळात चीन हा देश समृध्द मानला जात होता. मध्ययुगात तो थोडा वेगळा पडला होता आणि कम्युनिस्ट क्रांतीनंतर त्याने सोव्हिएट युनियन सोडून अन्य जगाशी फारसे संबंधच ठेवले नव्हते. त्यामुळे त्याने स्वतःभोवती घातलेल्या बांबूच्या पडद्याआड काय चालले आहे ते गुलदस्त्यात राहिले होते.\nचिनी वंशाचे लोक पूर्वीपासूनच इतरत्र पसरले आहेत. पूर्व आशिया खंडातल्या सगळ्याच देशात ते मोठ्या संख्येने राहतात. सिंगापूरमध्ये ते बहुसंख्येने आहेत. चिनी वंशाच्या लोकांनी आपल्या पाककौशल्याचा जगभर प्रसार केला आणि सर्व प्रमुख शहरात चिनी जेवण मिळते हे मागील भागात पाहिलेच. त्यामुळे चिनी माणूस म्हंटला की तो खानसामा किंवा बावर्ची असेल असे कांही लोकांना वाटणे शक्य आहे. इतर कांही उद्योगातसुध्दा त्यांनी आपला जम बसवलेला आहे. कोलकात्याच्या बाजारात मिळणा-या वेताच्या आणि चामड्याच्या वस्तू बहुधा चायनाटाउनमधल्या असतात. कां ते कोणास ठाऊक, पण अनेक जागी चिनी दंतवैद्य असतात. इतर कांही दुखण्यांवरसुध्दा एकादे खास चिनी औषध अकशीर इलाज समजले जाते. त्यात वाघ, सिंह, गेंडा, हत्ती यासारख्या वन्य प्राण्यांचे रक्त, मांस, हाडे, चामडी वगैरेचा अंश असल्यामुळे ती प्रभावी ठरतात असा समज पसरवला गेला आहे. आजकाल कोणीही हौस म्हणून यातल्या कोणत्याही प्राण्याचे मुंडके आपल्या दिवाणखान्यात लावून ठेऊ शकत नाही तरीही या वन्य पशूंच्या देहाला चिनी औषधी बनवण्यासाठी मोठी किंमत मिळते या कारणामुळे जगभरातल्या अरण्यांत या बिचा-या वन्य प्राण्यांची मोठ्या प्रमाणावर कत्तल केली जात आहे. वीस पंचवीस वर्षांपूर्वी चिनी लोकांच्या मार्शल आर्ट्समधील मारामारीतल्या चमत्कारावर आधारलेल्या इंग्रजी चित्रपटांची एक लाट आली होती. त्यानंतर जुडो, कराटे, कुंगफू, ताकिआंदो वगैरे चिनी, जपानी व कोरियन प्रकार बरेच प्रसिध्दीच्या प्रकाशझोतात आले होते.\nआजच्या चीनमधल्या लोकांनी मात्र असल्या परंपरागत क्षेत्रावर विसंबून न राहता आधुनिक यंत्रयुगातली नवनवीव क्षेत्रे पादाक्रांत करण्याचा चंग बांधला आहे असे दिसते. इसवी सन एकोणीसशे पन्नासच्या सुमारास भारतातही फारशी यंत्रसामुग्री तयार होत नव्हती आणि चीनमध्येही होत नव्हती. इंग्लंड, अमे���िका, जर्मनी, स्विट्झरलंड यासारख्या प्रगत देशांतून आयात केलेल्या उत्कृष्ट दर्जाच्या यंत्रसामुग्रीवर भारताचे औद्योगीकरण सुरू झाले. चीनला सर्व यंत्रे कम्युनिस्ट देशांकडून जशी मिळतील तशी घ्यावी लागली. पुढे कांही भारतीय उद्योगसमूहांनी त्यातली कांही यंत्रे परदेशी कंपन्यांच्या सहाय्याने इथेच बनवायला सुरुवात केली तर चीनने स्वतः त्यातले तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर दिला आणि त्यात ते अधिकाधिक प्राविण्य संपादित करत गेले. लघुउद्योगाला प्रोत्साहन आणि मोठ्या कारखान्यांवर अंकुश ठेवण्याच्या आपल्या धोरणामुळे या क्षेत्रात होणा-या प्रगतीवर विपरीत परिणाम झाला. कालांतराने लुधियाना, बटाला, राजकोट यासारख्या गांवातल्या लहान कारखान्यांमध्ये प्राथमिक स्वरूपाची साधीसुधी यंत्रे मोठ्या प्रमाणावर बनून भारतात आणि मागासलेल्या देशात ती खपू लागली. मात्र मोठ्या कारखान्यांची व्हावी तेवढी वाढ झाली नाही. आता युरोप अमेरिकेत कष्ट करू इच्छिणारा मजूरवर्ग जवळजवळ नाहीसा झाल्यामुळे तिकडचा यंत्रोद्योग उतरंडीला लागला आहे. पण भारतीय उद्योग त्याची जागा घेऊ शकला नाही. ते काम चीनने यशस्वी रीत्या केले आहे. त्यामुळे पहिल्या पिढीतली जी परदेशी यंत्रे जुनी झाली त्यांच्या जागी कांही काळ भारतीय बनावटीची यंत्रे येत होती, पण आता अधिकाधिक जागी चिनी बनावटीची नवी यंत्रे दिसू लागली आहेत. अशा प्रकारची काही यंत्रे भारतातसुध्दा तयार होऊ शकतात, पण चिनी यंत्रे जास्त आधुनिक असूनही स्वस्तात मिळतात. त्यामुळे ती घेतली जातात.\nमुक्त अर्थव्यवस्था आणि जागतीकीकरणाचा जास्तीत जास्त लाभ पूर्व आशियातील देशांनी करून घेतला आहे. या नव्या धोरणाचे वारे वहायला लागताच सोनी, नॅशनल पॅनासॉनिक, टोयोटा, होंडा, सुझुकी आदि जपानी कंपन्या आणि एलजी, सॅमसुंग, ह्युएंदाई सारख्या कोरियन कंपन्यांनी मोटारी, टीव्ही, रेफ्रिजरेटर वगैरेचे वाढते मार्केट काबीज केले. यासारखी कोणतीही मोठी चिनी कंपनी दिसत नाही पण या जपानी व कोरियन यंत्रांचे अनेक सुटे भाग मात्र चीनमध्ये बनतात असे समजते. सामान्य माणसाच्या रोजच्या जीवनात लागणा-या अगणित वस्तू तर अमाप संख्येने चीनमध्ये तयार होतात आणि भारतातल्या शहरातल्याच नव्हे तर खेड्यापाड्यातल्या बाजारातसुध्दा त्यांचा महापूर येऊ लागला आहे. दिवे मिचकावणारी आणि वेगवेगळे आवाज काढणारी अतिशय आकर्षक अशी स्वयंचलित चिनी खेळणी अगदी स्वस्तात मिळतात. डासांना मारण्याची चिनी रॅकेट भारतातल्या घराघरात पोचली आहे. महागातले टॉर्च आणि बॅटरी सेल्स यासारख्या वस्तूंच्या चिनी डुप्लिकेट अर्ध्यापेक्षा कसी भावात मिळतात. कुठलेच ब्रँडनेम नसलेल्या या वस्तू इतक्या मोठ्या प्रमाणात कशा इकडे येतात, खेड्यात भरणा-या आठवड्याच्या बाजारापर्यंत त्यांचे वितरण कोण करतो आणि या साखळीतल्या सर्वांचे कमिशन कापल्यावर मूळ चिनी उत्पादकाला त्यातून किती किंमत मिळते आणि ती त्याला कशी परवडते या सगळ्याच गोष्टींचे मला गूढ वाटते. एका बाजूने ग्राहकाला त्याचा फायदा होत असला तरी त्या वस्तूंचे उत्पादन करणारा भारतीय उद्योग संकटात सापडला आहे. सॉफ्टवेअरच्या क्षेत्रात भारतीय तंत्रज्ञांनी बरीच आघाडी मारल्याचे आज दिसत असले तरी चीन हा या क्षेत्रातला जबरदस्त प्रतिस्पर्धी होऊ पहात आहे. लार्सन अँड टूब्रो, विप्रो, इन्फोसिस यासारख्या भारतीय कंपन्यांनी आता चीनमध्ये शाखा उघडल्या आहेत आणि आपले कांही काम ते आता तिकडे वळवीत आहेत.\nउद्योगाच्या क्षेत्रातच नव्हे तर शिक्षणाच्या क्षेत्रातसुध्दा चीनने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. भारतातल्या मेडिकल कॉलेजमधल्या अव्वाच्या सव्वा झालेल्या कॅपिटेशन फी पेक्षा चीनमध्ये कमी खर्च येतो या कारणाने कांही भारतीय विद्यार्थी आता चीनमध्ये शिक्षणासाठी जाऊ लागले आहेत असे ऐकले. भाषेचा आणि जेवणाचा प्रॉब्लेम असूनसुध्दा चीनमध्ये शिक्षण घेणे ते पसंत करतात. व्यापारी वर्गाला अजून चीनबद्दल पूर्ण विश्वास वाटत नाही, पण तरीही जगभरातील मोठ्या कंपन्यांनी आपली जाळी चीनमध्ये पसरवायला सुरुवात तर केली आहे. रस्तेबांधणी, नगररचना आदि बाबतीत चीनने आश्चर्यजनक प्रगती केली आहे. आता तिथली प्रमुख शहरे युरोपमधील शहरासारखी दिसू लागली आहेत. त्यामुळेच आता मुंबईचे शांघाय करण्याच्या गोष्टी बोलल्या जात आहेत.\nक्रीडाक्षेत्रात चीनने केलेल्या प्रगतीने सर्व जग अचंभित झाले आहे. अगदी शून्यापासून सुरुवात करून आज चीन हा देश पहिल्या क्रमांकावर जाऊन पोचला आहे. बीजिंग येथे होऊन गेलेल्या ऑलिंपिक क्रीडास्पर्धेत एकाग्रता, चापल्य किंवा शरीरसौष्ठव लागणा-या एकूण एक क्रीडाप्रकारात स्त्रिया किंवा पुरुष, वैयक्तिक किंवा सांघिक अशा सर्व गटात चीनचे स्पर्धक एकामागोमाग एक विजय मिळवत गेले असे रोजच्या रोज पहायला मिळायचे. क्रीडास्पर्धांमध्ये हे यश खेळाडूंवर जोर जबरदस्ती करून किंवा बंदुकीच्या धांकाने मिळत नसते. त्यासाठी काय करायला हवे त्याचा सखोल विचार करून त्याला पोषक असे वातावरण तयार करावे लागते, खेळाडूंना अधिकाधिक यश मिळवण्यासाठी प्रवृत्त करावे लागते, तसेच त्यासाठी लागणारी उत्कृष्ट दर्जाची साधनसामुग्री द्यावी लागते. आजच्या युगात खेळातील कौशल्यातदेखील तंत्रज्ञानाचा मोठा उपयोग होतो. चीनने केलेल्या सर्वांगीण प्रगतीमुळे सर्व प्रकारची आधुनिक उपकरणे वापरून खेळाचा दर्जा वाढवण्यात चीनने एवढे यश मिळवले आहे.\nऑलिंपिक क्रीडास्पर्धांचा उद्घाटन समारंभ टीव्हीवर पाहतांनाच डोळ्याचे पारणे फेडणारा वाटत होता, प्रत्यक्षात तो केवढा भव्य वाटला असेल याची कल्पना करवत नाही. हजारोंच्या संख्येने त्यात भाग घेणारी लहान मुले आणि नवयुवक यांनी सादर केलेले कार्यक्रम फारच सुनियोजित होते. त्यातली कल्पकता, कौशल्य तसेच शिस्तबध्दता वाखाणण्याजोगी होती. दिव्यांची रोषणाई आणि आतिशबाजी अप्रतिम अशी होती. अवाढव्य आकाराचे कागद जमीनीवर अंथरून सर्व खेळाडूंच्या पायाचे ठसे त्यावर घेण्याची कल्पना अफलातून होती. हा एवढा मोठा कार्यक्रम सुव्यवस्थितपणे बसवून कुठेही कसलेही गालबोट न लागता सादर करण्यामागे प्रचंड नियोजन केले गेले असेल आणि व्यवस्थापन कौशल्याचा कस त्यात लागला असेल यात शंका नाही. यापूर्वी कधीही झाला नव्हता एवढा भव्य सोहळा घडवून आणून चीनच्या लोकांनी “हम भी किसीसे कम नही” असेच जगाला दाखवून दिले आहे.\nFiled under: चीन चिनी चायनीज, विविध विषय |\n« चीन, चिनी आणि चायनीज – ३ विज्ञान, अज्ञान आणि अंतर्ज्ञान »\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nगुणवत्ता, दर्जा, स्तर, प्रत …… आणि क्वालिटी\nयंत्रे तयार करणारी यंत्रे नोव्हेंबर 11, 2021\nशाश्वत ऊर्जा ऑक्टोबर 20, 2021\nवातावरणामधील हवेचा दाब ऑक्टोबर 7, 2021\nतेथे कर माझे जुळती – भाग १९ – माझ्या आत्या सप्टेंबर 27, 2021\nओझोन आणि हीलियम सप्टेंबर 16, 2021\nप्लॅस्टिक – ब्रह्मराक्षस की बागुलबोवा \nगॅलीलिओ आणि विज्ञान (सायन्स) ऑगस्ट 10, 2021\nकोपरनिकसचे संशोधन – सूर्यमालिका जुलै 29, 2021\nजुगाड पुराण जुलै 22, 2021\nएक धामधुमीचा दि���स (११ जुलै २००६) जुलै 11, 2021\nप्राचीन काळातील भारताची विज्ञानामधील प्रगति जून 29, 2021\nपरतलो मातृभूमीला मे 31, 2021\nइंद्र देवा रे देवा …. मे 25, 2021\nभगवान श्रीपरशुराम मे 14, 2021\nशून्याचा शोध मे 10, 2021\nपुण्याचा स्वाइनफ्ल्यू २००९ एप्रिल 14, 2021\nसिंहगड आणि मी एप्रिल 8, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/product/bayer-aliettefosetyl-al-80-wp-500-gm/AGS-CP-639?language=mr&state=maharashtra", "date_download": "2021-12-05T08:12:24Z", "digest": "sha1:RFFW4RRTPVEUMTCXLAM7LWXIZIYYPOMJ", "length": 3361, "nlines": 54, "source_domain": "agrostar.in", "title": "बेयर बेयर अ‍ॅलिएट (फोसेटील एएल 80% डब्लूपी) 500 ग्रॅम - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nबेयर अ‍ॅलिएट (फोसेटील एएल 80% डब्लूपी) 500 ग्रॅम\nरासायनिक रचना: फोसेटील एएल 80% डब्लूपी\nमात्रा: द्राक्षे-1.8-2 ग्रॅम / लिटर, वेलची -3 ग्रॅम / लिटर.\nप्रभावव्याप्ती: द्राक्षे: डाऊनी ; वेलची:मर रोग\nपुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते\nपिकांना लागू: द्राक्षे ,विलायची\nअतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): अ‍ॅलिएट ही एक आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे, जो वनस्पतींच्या मुळ किंवा पानांद्वारे वेगाने शोषली जाते आणि वरच्या आणि खालच्या दिशेने, विशेषत: वाढणार्‍या वनस्पतीच्या भागामध्ये वहन करते .\nविशेष टिप्पण्या: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-IFTM-raj-thackeray-on-modi-shah-over-his-proindustrialist-babus-back-door-entry-5894435-NOR.html", "date_download": "2021-12-05T08:08:44Z", "digest": "sha1:SEQOTXY74GD2ODSQOJ42QGFMOYFTOE4Z", "length": 5643, "nlines": 59, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Raj Thackeray on Modi-Shah over his Proindustrialist Babus back door entry | राज ठाकरेंचा मोदी-शहांवर पुन्हा हल्लोबल, 'आमरसा'वरून संभाजी भिडेंची घेतली फिरकी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nराज ठाकरेंचा मोदी-शहांवर पुन्हा हल्लोबल, 'आमरसा'वरून संभाजी भिडेंची घेतली फिरकी\nमुंबई- राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर व्यगंचित्राच्या माध्यमातून पुन्हा हल्लाबोल केला आहे.\nनरेंद्र मोदी सरकारने नुकताच थेट कार्पोरेट क्षेत्रातील बड्या नोकरदारांना थेट सहसचिव (IAS अधिकारी) होता होईल असा निर्णय जाहीर केला आहे. याबाबत सूचना, हरकती मागवल्या आहेत. मात्र, जे हुशार विद्यार्थी अभ्यास करून, मेहनत करून स्पर्धा परीक्षा होतात त्यांच्यावर अन्याय होणार आहे. मात्र, राज ठाकरेंनी यावर नेमकं बोट ठेवलं आहे. मोदी सरकारचा हा निर्णय उद्योगपतींसाठी घेतला असून, मागच्या दाराने उद्योगपती धार्जिणे बाहेरील क्षेत्रातील लोक (कार्पोरेट) सरकारमध्ये घुसविण्याचा हा प्रयत्न असल्याचे राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून दाखवले आहे.\nमोदी-शहांच्या पाठीमागे उद्योगपती लपल्याचे दाखवले आहे तर अशा लोकांचे स्वागत करण्यासाठी मोदी- शहा उतावीळ झाल्याचे दाखवले आहे तर दुसरीकडे, स्पर्धा परीक्षा सदेऊन उत्तीर्ण झालेले IAS अधिका-यांच्या उरावर हे बाहेरील लोक बसल्याचे दाखवले आहे.\nमाझ्या शेतामधील आंबा खाल्ल्याने 150 हून अधिक जोडप्यांना अपत्यप्राप्ती खासकरून पुत्रप्राप्ती झाली आहे, असा अजब दावा करणा-या संभाजी भिडेंच्या वक्तव्यावर राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून निशाणा साधला आहे. राज ठाकरेंनी त्यांच्या व्यंगचित्रात दोन महिला दाखवल्या आहेत. त्यातील एका महिलेच्या हातात बाळ असल्याचे दाखवलं आहे. या बाळाचा चेहरा दाखविण्याऐवजी राज यांनी तेथे आंबा दाखवला आहे. या बाळाला पाहून दुसरी महिला 'अय्या भिडेंच्या बागेतून वाटतं,' अशा पुणेरी भाषेतील टोमणा मारत असल्याचं दाखवलं आहे.\nभारत ला 517 धावांची आघाडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-KOL-LCL-mla-raju-shetty-criticizes-bjp-government-5900970-PHO.html", "date_download": "2021-12-05T07:22:47Z", "digest": "sha1:EUFGLGNPUPUJHMOT777TN6S5LXUE6JPE", "length": 5448, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "बेवारस जनावराला शेतातून हिसकावण्‍यास गेल्‍यास गोरक्षक धमकी देतो - राजू शेट्टी, MLA Raju shetty criticizes BJP government | बेवारस जनावराला हुसकावले तरी गोरक्षक धमकी देतात, शेतक-यांनी करायचे काय?- राजू शेट्टी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nबेवारस जनावराला शेतातून हिसकावण्‍यास गेल्‍यास गोरक्षक धमकी देतो राजू शेट्टी, MLA Raju Shetty Criticizes BJP Government\nबेवारस जनावराला हुसकावले तरी गोरक्षक धमकी देतात, शेतक-यांनी करायचे काय\nकोल्‍हापूर येथे कार्यक्रमादरम्‍यान खासदार राजू शेट्टी.\nकोल्हापूर- 'देशात गोवंश कायदा असल्याने या देशात दूध न देणाऱ्या जना���रांना चक्क देवाच्या नावान सोडल जात. ही बेवारस जनावर शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पिकांचं नुकसान करत आहेत. त्यांना हुसकावून लावण्‍यास शेतकरी गेला की एखादा गो रक्षक येतो आणि गायीं आणि गोवंशाला हात लावायचा नाही म्हणून धमकावतो. आता करणार काय', असा सवाल खासदार राजू शेट्टी यांनी कोल्‍हापूर येथे विचारला. शाहू स्‍मारक भवन येथे एका कार्यक्रमादरम्‍यान ते बोलत होते.\nशेट्टी पुढे म्‍हणाले, 'देशी गाय असेल तर ठीक हो, ती जरा कमी खाते. पण जर्सी गाय काय कमी खाते आता गायीचं ठीक आहे. पण बैलांचं काय आता गायीचं ठीक आहे. पण बैलांचं काय गल्ली पासून दिल्लीपर्यंत नुसती बैलं सांभाळायची कामं आम्ही करत आहोत', असा उपहासात्‍मक टोला त्‍यांनी यावेळी लगावला. 'मी अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने डेन्मार्क आणि इतर देशात शेती आणि शेतीपूरक धंद्यांच्या पाहणीसाठी गेलो. त्या ठिकाणी भाकड जनावरांना स्लॉटर हाऊसमध्ये पाठवतात. मात्र आपल्‍याकडे गोवंश कायदा असल्‍याने त्‍यांना देवाच्‍या नावाने सोडल जाते, असे ते म्‍हणाले.\nयावेळी राजू शेट्टींनी सरकारवर जोरदार टीका केली. तसेच 'आता काँग्रेस पक्षासोबत आम्ही जात आहोत. यावेळी मात्र पहिल्यासारखे त्यांनी करू नये. शेतकऱयांची फसवणूक होऊ नये याची खबरदारी घ्यावी', असे आवाहन व्यासपीठावर उपस्थित काँग्रेसच्या नेत्यांना केले.\nभारत ला 455 धावांची आघाडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-GUJ-prince-william-is-a-half-indian-5298247-PHO.html", "date_download": "2021-12-05T07:40:55Z", "digest": "sha1:KAP7L7QI3R3SGBKYWV3KGGX2TV5OORU5", "length": 8800, "nlines": 60, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "DNA Testing Finds That Prince William Is 1/256th Indian And That Too Gujarati | ब्रिटनचा राजकुमार विल्यम्स आहे हाफ गुजराती, DNA तून सत्य उघडकीस - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nब्रिटनचा राजकुमार विल्यम्स आहे हाफ गुजराती, DNA तून सत्य उघडकीस\nसूरत (गुजरात) - ब्रिटनचे राजकुमार विल्यम्स आणि त्‍यांच्‍या पत्‍नी केट मिडलटन भारत दौऱ्यावर आहेत. विल्यम्स हे इंग्‍लडचे असे पहिले राजपुत्र आहे की त्‍यांचे भारतासोबत नाते आहे. त्‍यांच्‍या पाचव्‍या पिढीतील आजी अर्ध्‍या भारतीय होत्‍या. याचा खुलासा जून 2015 मध्‍ये प्रिन्‍स विल्यम्स यांच्‍या एका नातेवाईकाच्‍या लार प्रशिक्षणातून झाला.\nराजपुत्र विल्यम्स यांना आईच्‍या कुटुंबाकडून मिळाले भार���ीय जीन...\nडीएनए टेस्टनुसार प्रिन्‍स विल्‍मम्‍स यांचे नाते थेट भारताच्‍या गुजरातींशी आहे. त्‍यांना त्‍यांच्‍या आईच्‍या कुटुंबाकडून हे डीएनए मिळाल्‍याचे डीएनए विश्लेषणातून स्‍पष्‍ट झाले. अॅडिनबर्ग यूनिव्‍हर्सिटीचे जॅनेटिक स्पेशॅलिस्ट जिम विल्सन आणि ब्रिटनच्‍या 'डीएनए' नावाच्‍या एका संघटनेने प्रिन्‍स विल्‍यम्‍स यांच्‍या एका नातलगाचे लार परीक्षण केले होते. त्‍यातून ही बाब उघड झाली.\nयाच पिढीपर्यंत असेल भारताशी नाते, वाचा का...\nजिम विल्सन यांनी सांगितले, भारतीयांमध्‍ये असणार विशेष असा मायटोकांड्रियल डीएनए हा राजपुत्र विल्‍यम्‍स यांच्‍या शरीरात आहे. तो केवळ आईकडूनच मुलाला मिळतो. पण, पुढे तो मुलगा वडील झाला तर त्‍याच्‍याकडून तो त्‍याच्‍या मुलामध्‍ये जात नाही. केवळ मुलीकडूनच तिच्‍या अपत्‍याच्‍या शरिरात तो जातो. त्‍यामुळेच राजघराण्‍याचे भारतासोबत असलेले नाते हे विल्‍यम्‍स आणि राजकुमार हॅरीपर्यंतच राहणार आहे.\nविल्‍यम्‍स यांना आई डायकडून मिळाला डीएनए\nपरीक्षणानुसार, प्रिन्‍स विल्‍यम्‍स यांना हा डीएनए आपली आई प्रिन्‍सेस डायना यांच्‍याकडून मिळाला. प्रिन्‍सेस डायना यांच्‍या आजीची आजी एलिजा केवार्क (सन 1800 काळातील) सूरत येथील सौदागरवाडीमध्‍ये राहत होत्‍या. त्‍या अर्ध्‍या भारतीय होत्‍या. या काळात त्‍यांचे स्कॉटलँडचे बिजनेसमॅन थियोडोर फोर्ब्स यांच्‍यासोबत प्रेमकरण सुरू होते. या दोघांनी लग्‍न केले. त्‍यांना कॅथरीन स्कॉट नावाची मुलगी झाली. पुढे थियोडोर यांनी कॅथरीन सहा वर्षांची असताना तिला शिक्षणासाठी ब्रिटनला पाठवले. नंतर थियोडोर हे एलिजाला भारतात सोडून स्कॉटलँडला परत जात होते. पण, रस्‍त्‍यातच जहाजामध्‍ये (सन 1820) त्‍यांचा मृत्‍यू झाला. दरम्‍यान, त्‍यांनी आपल्‍या मृत्‍यूपत्रात एलिजा या आपली हाउसकीपर असल्‍याचे सांगितले होते.\nएलिजांची मुलगी कॅथरीन यांच्‍या नंतरचा वंश\nएलिजा यांची मुलगी कॅथरीन यांनी जेम्स क्राम्बी यांच्‍यासोबत लग्‍न केले. लग्‍नानंतर हे दोघेही गुजरातमधील सूरत शहरात आले होते. त्‍यांची मुलगी जेन हिने डेव्‍हीड लिटिलजानसोबत लग्‍न केले. जेन यांची मुलगी रूथ हिने विल्‍म्‍स गिलसोबत लग्‍न केले. रूथ यांची मुलगी फ्रांसिसी रूथ यांनी अर्ल आफ स्पेंसरसोबत लग्‍न केले. जे की प्रिंसेस डायना यांचे वडील हो��े. या मार्गाने एलिजाचा डीएनए प्रिंसेस डायनाच्‍या माध्‍यमातून ब्रिटनच्‍या शाही कुटुंबामध्‍ये पोहोचला.\nपुढील स्लाइड्सवर वाचा, केट आणि विल्यम्स यांची लव्‍ह स्‍टोरी... केट होत्‍या दुसऱ्याच्‍या प्रेमात... राजकुमाराने केले प्रपोज, केटने दिला होता नकार.... केट यांना कसे झाले विल्यम्स यांच्‍यावर प्रेम... कोण आहेत केट.... लग्‍नानंतर केटचे टॉपलेस फोटो प्रसिद्ध झाले होते...\nभारत ला 474 धावांची आघाडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-DIS-UTLT-mythological-fact-of-garud-puran-news-in-marathi-5787249-PHO.html", "date_download": "2021-12-05T08:33:40Z", "digest": "sha1:VHCRVW6E7NWBF7FYTDLQRH5E56CS3LT7", "length": 3844, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Mythological Fact Of Garud Puran News In Marathi | गरुड पुराण : या 7 गोष्टींकडे फक्त पाहिले तरी प्राप्त होऊ शकते पुण्य - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nगरुड पुराण : या 7 गोष्टींकडे फक्त पाहिले तरी प्राप्त होऊ शकते पुण्य\nआयुष्यात पुण्य आणि लाभ प्राप्त करण्यासाठी मनुष्य विविध प्रकारचे धर्म-कर्म करतो. शास्त्रामध्ये पुण्य प्राप्त करून देणारे विविध कर्म सांगण्यात आले आहेत. गरुड पुराणामध्येही काही अशा गोष्टी सांगितल्या आहेत, ज्याकडे केवळ पाहून मनुष्याला पुण्य आणि लाभ प्राप्त होऊ शकतो.\nगोमूत्रं गोमयं दुन्धं गोधूलिं गोष्ठगोष्पदम्\nपक्कसस्यान्वितं क्षेत्रं द्ष्टा पुण्यं लभेद् ध्रुवम्\nअर्थ- गोमुत्र, शेण, गोदुग्ध, गोधुली, गोशाळा, गोखुर आणि धान्य उगवलेले शेत पाहून पुण्य प्राप्त होते.\nपुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, या गोष्टींकडे केवळ पाहून पुण्य का प्राप्त होते...\n(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)\nन्युझीलँड ला जिंकण्यासाठी 535 धावांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/krida/pitch-bandodkar-ground-green-2350", "date_download": "2021-12-05T08:04:04Z", "digest": "sha1:PS3G54WD6R6O2XOVVN5KSZUF2XQ74XXZ", "length": 7217, "nlines": 49, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "बांदोडकर मैदानाच्या खेळपट्ट्यांवर हिरवळ!", "raw_content": "\nबांदोडकर मैदानाच्या खेळपट्ट्यांवर हिरवळ\nपणजी जिमखान्याच्या नूतनीकरण झालेल्या ऐतिहासिक भाऊसाहेब बांदोडकर मैदानाच्या पाचपैकी दोन खेळपट्ट्यांवर हिरवळीचे रोपण करण्यात आले आहे.\n‘‘मैदानावरील एकूण पाच खेळपट्ट्यांपैकी दोन खेळपट्ट्यांवर हिरवळीचा थर आला आहे. पाऊस सुरू होईपर्यंत दर दिवशी तीन वेळा या दोन्ही खेळपट्ट्यांना नियमितपणे पाणी द्यावे लागेल. बाकी तीन खेळपट्ट्यांचे काम अंतिम टप्प्यात असून खास मातीचा थर टाकल्यानंतर त्यावर हिरवळीचे रोपण केले जाईल. खानापूर-हुबळी भागातून माती मागविण्यात आली असून लॉकडाऊन ४.०मुळे ट्रक येऊ शकलेले नाही. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू असून लवकरच माती पणजीत दाखल होण्याचे संकेत आहेत,’’ असे गोवा क्रिकेट असोसिएशनकडून (जीसीए) सांगण्यात आले.\nपणजी जिमखान्याबरोबरच्या सामंजस्य करारानुसार भाऊसाहेब बांदोडकर मैदानाच्या खेळपट्ट्यांच्या काम जीसीएतर्फे करण्यात आले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) मान्यताप्राप्त क्युरेटर सूर्यकांत नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली खेळपट्टीचे काम सुरू आहे. पणजी जिमखान्याचे सदस्य नरहर (ताता) ठाकूर व जीसीएचे क्रिकेट प्रशिक्षण संचालक प्रकाश मयेकर खेळपट्टी काम प्रकल्पाचे समन्वयक आहेत.\nपावसाळ्यापूर्वी पाचही खेळपट्ट्यांच्या काम पूर्ण करण्यावर जीसीएचा भर आहे. पावसाळ्यानंतर खेळपट्ट्या सज्ज होण्याचे नियोजन असून २०२०-२१ मोसमात या ऐतिहासिक मैदानावर पूर्ण बीसीसीआयचे सामने खेळविण्यासाठी जीसीए प्रयत्नशील आहे. पूर्वी हे मैदान गोव्यासाठी रणजी क्रिकेट स्पर्धेतील नियमित केंद्र होते. या मैदानावर १९८६-८७ ते २००५-०६ या कालावधीत एकूण २६ प्रथम श्रेणी सामने खेळले गेले आहेत. याशिवाय बीसीसीआयच्या वयोगट, तसेच महिला गटातील सामन्यांचेही या मैदानावर आयोजन झाले आहे.\n‘‘पणजी जिमखान्याच्या भाऊसाहेब बांदोडकर मैदानाच्या सर्व खेळपट्ट्या तयार झाल्या, की जीसीएपाशी मैदानाचे पर्याय उपलब्ध असतील. पर्वरी, सांगे, मडगाव क्रिकेट क्लबचे डॉ. राजेंद्र प्रसाद स्टेडियमसह बांदोडकर मैदानाच्या उपलब्धतेमुळे बीसीसीआयचे सामने गोव्यात मोठ्या संख्येने खेळविता येतील. एकावेळी तीन सामन्यांचे आयोजन करणेही जीसीएला शक्य होईल. शिवाय नव्या मोसमात राज्य पातळीवरील क्रिकेट सामनेही जीसीएला बांदोडकर मैदानावर खेळविणे शक्य होईल,’’ असे जीसीएकडून सांगण्यात आले. रणजी करंडक, १९ वर्षांखालील कुचबिहार ���रंडक, २३ वर्षांखालील कर्नल सी. के. नायडू करंडक सामन्यांच्या तारखा जोडून आल्यानंतर जीसीएला घरच्या मैदानावल सामन्यांसाठी एका वेळी तीन मैदानांची गरज भासते.\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/panchang-13-october-2021", "date_download": "2021-12-05T07:54:54Z", "digest": "sha1:PS5GAZGDY4B7MD4UQ4Q5ZRUB5JM6LGBJ", "length": 12211, "nlines": 235, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\n13 October 2021 Panchang | 13 ऑक्टोबर 2021, बुधवारचा पंचांग, ​​जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि राहुकाल वेळेसोबत बरंच काही\nआज नवरात्रीच्या अष्टमी तारखेला कोणते काम करायचे, शुभ काळ कोणता अशुभ काळ कोणता हे जाणून घेण्यासाठी 13 ऑक्टोबर 2021, बुधवारचा पंचांग नक्की पहा. ...\nOmicron | दिल्लीत सापडलेला ओमिक्रॉन रुग्ण टांझानियामधून आल्याची माहिती\n, काय करावं आणि काय नाही; डॉ. भोंडवेंनी दिला सल्ला\nAurangabad | औरंगाबादमध्ये कोल्ड्रिंक्सची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात, नागरिकांनी पळवले बॉक्स\nसाहित्य संमेलनाचा आज पवारांच्या उपस्थितीत समारोप\nअवकाळी पावसानंतर डोंबिवलीत दाट धुक्याची चादर, हवेत गारवा\nताज्या बातम्या2 hours ago\nभाजपनंच 180 एमएलटी पाणीकपात पुणेकरांना सहन करायला लावली, जयंत पाटलांचं फडणवीसांना प्रत्युत्तर\nबीडमध्ये आगार प्रशासनाकडून आंदोलन उधळून लावण्याचा प्रयत्न; महिला कर्मचाऱ्यांना आश्रू अनावर\nJalana | नागरिकांनी कोव्हिड संदर्भातील नियम आणि सूचनांचं पालन करावं, राजेश टोपेचं आवाहन\nओमिक्रॉनबाधित रुग्ण महाराष्ट्रात आला तेव्हा विमानतळावर RTPCR सुविधा नव्हती – प्रदीप आवटे\nMumbai | राज्यात ओमिक्रॉनचा शिरकाव, नागरिकांमध्ये धाकधुक वाढली, डॉ. रवी गोडसे काय म्हणाले \nKiara Advani| रास्पबेरी पिंक लेहेंगा परिधान करुन कियारा अडवाणीने लावली इंटरनेटवर आग , लेहेंग्याची किंमत ऐकून अवाक व्हाल\nफोटो गॅलरी36 mins ago\nTravel Special : लग्नाआधी मित्रांसोबत चिल करायचंय मग ‘या’ खास ठिकाणी बॅचलर पार्टी करा\nFace Pack : हिवाळ्यात ‘हे’ घरगुती फेसपॅक त्वचेवरील चमक वाढवण्यास मदत करतील\nRasika Sunil Honeymoon | मालदिवच्या निळ्याशार समुद्रात रसिका सुनीलचे निवांत क्षण\nफोटो गॅलरी3 hours ago\nWinter Food : हिवाळ्यात दररो��च्या आहारामध्ये ‘या’ पदार्थांचा समावेश करणे फायदेशीर\nलाईफस्टाईल फोटो3 hours ago\nLavender Oil : निरोगी त्वचेसाठी अशा प्रकारे लॅव्हेंडर तेलाचा वापर करा, वाचा\nWinter Care : कोरडेपणामुळे चेहरा निस्तेज झाला आहे तर ‘हे’ घरगुती उपाय फायदेशीर\nChandra Darshan 2021: सूर्यग्रहणानंतरचे चंद्रदर्शन तुमचे नशीब बदलून टाकेल\nMars Transit Zodiac | आता वाईट काळ संपलाच म्हणून समजा , मंगळ ग्रह दिशा बदलणार, 4 राशींचे नशीब पालटणार\nफोटो गॅलरी18 hours ago\n4 Dec 2021 Surya Grahan 2021 Photos | वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाचे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल “हिरा है सदा के लिए”\nOmicron | दिल्लीत सापडलेला ओमिक्रॉन रुग्ण टांझानियामधून आल्याची माहिती\nNagpur Jobs | आयटीतील विद्यार्थ्यांना आले सुगीचे दिवस, अभियांत्रिकी महाविद्यालयांत मुलाखती\nआठ वर्षात 12 महिलांना लग्नाचं आमिष, मुंबईतील भामट्याला अटक\nपक्ष बांधणीसाठी कधी बैलगाडीतून तर कधी घोड्यावरून; आशिष शेलारांच्या घोडदौडीने भाजपला बळ, मुंबईत सलग दुसऱ्यांदा शेलारांचा करिश्मा चालणार\nदत्तात्रय भरणेंची संवेदनशीलता, अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले, जखमीला पाठवलं रुग्णालयात\nमी किंवा मटन दोघांपैकी एकाला निवड; पतीची पत्नीकडे अजब मागणी, बायकोने निवडले चक्क मटन\nSkin Care : दही आणि काकडीची पेस्ट चेहऱ्याला लावा आणि तजेलदार त्वचा मिळवा\nयंदाच्या सवाई गंधर्व महोत्सवावर ओमीक्रॉनचे सावट ; आयोजक घेणार उपमुख्यमंत्र्यांची भेट\n..तर Emergency Fund अडचणीच्या वेळी कामी येणार, किती अन् कशी गुंतवणूक करावी\nKiara Advani| रास्पबेरी पिंक लेहेंगा परिधान करुन कियारा अडवाणीने लावली इंटरनेटवर आग , लेहेंग्याची किंमत ऐकून अवाक व्हाल\nफोटो गॅलरी36 mins ago\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://anandghare2.wordpress.com/2018/07/16/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A0%E0%A5%8D%E0%A4%A0%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A5%A8/", "date_download": "2021-12-05T08:45:02Z", "digest": "sha1:L2ZVZKZJ7JXBXQ37QRFVH7TCRJS3TO2C", "length": 42853, "nlines": 263, "source_domain": "anandghare2.wordpress.com", "title": "विठ्ठल किती गावा ? (भाग २ ) | निवडक आनंदघन", "raw_content": "\nआजीचे घड्याळ (कालगणना) (3)\nकला आणि कलाकार (6)\nराणीचे शहर लंडन (6)\nबोलू ऐसे बोल (11)\nविज्ञान आणि तंत्रज्ञान (86)\nचीन चिनी चायनीज (5)\nसाहित्य आणि साहित्यिक (20)\nविठ्ठला तू वेडा कुंभार (6)\nसंत तुकाराम महाराजांनी सुध्दा सर्वांगाने विठ्ठलाची भक्ती करण्याचा उपदेश दिला असला तरी वाणीमधून त्याचे गोड नाम घेण्यावर जास्त भर दिला आहे हे या��ूर्वीच्या भागात पाहिले. संत नामदेवांचा जास्त भर विठोबाच्या दर्शनावर दिसतो. संत नामदेव महाराज विठ्ठलाचे अत्यंत लाडके भक्त समजले जातात. विठोबा त्यांच्याशी बोलतो, त्यांनी नैवेद्यासाठी दिलेली खीर प्रत्यक्ष प्रकट होऊन खातो वगैरे कथा प्रसिध्द आहेत. त्यांच्या अभंगांमध्येसुध्दा विठ्ठलाबरोबर असलेली त्यांची सलगी कधी कधी दिसून येते. विठ्ठलाच्या मुखाकडे पाहताच तहान भूक यांचाही विसर पडतो, पाप, ताप, दुःख नाहीसे होऊन जातात, वासना गळून पडतात. त्याला भेटतांना आईच्या कुशीत शिरल्यासारखा आनंद होतो. चकोर पक्षी चंद्राला पाहण्यासाठी आसुसलेला होऊन अत्यंत आतुरतेने त्याच्या उगवण्याची वाट पहात असतो, आकाशात ढग जमलेले पाहून मोराला आनंदाचे भरते येते आणि तो थुई थुई नाचू लागतो, अशाच प्रकारे नामदेवांनाही विठ्ठलाच्या मुखकमलाच्या दर्शनाची अतीव ओढ लागलेली असते आणि ते होताच त्यांना अत्यानंद होतो असे ते खाली दिलेल्या अभंगात सांगतात.\nसुखाचें हे सुख श्रीहरी मुख \nपाहतांही भूक तहान गेली ॥१॥\nभेटली भेटली विठाई माऊली \nवासना निवाली जिवांतील ॥२॥\nचंद्रासी चकोर मेघासी मयूर \nवाटे तैसा भर आनंदाचा ॥३॥\nनामा म्हणे पाप आणि ताप दुख: गेले \nजाहलें हें सुख बोलवेना ॥४॥\nसंत नामदेव महाराजांना विठ्ठलाच्या दर्शनाची किती तीव्र ओढ लागलेली असायची हे वरील अभंगात त्यांना सांगितले आहे. खालील अभंगात हेच व्यक्त करून विठोबाची भेट झाल्यानंतर काय काय करायचे त्यांनी मनात योजलेले असते त्याचीही यादी ते देतात. विठ्ठलाचे मुखकमल आधीच मनोरम आहेच, त्याच्या अंगाला उटी लावून, कपाळावर कस्तुरीचा टिळा लावून आणि जाईजुईच्या फुलांच्या माळा त्याच्या गळ्यात घालून त्याला अधिक सुशोभित आणि सुगंधित करायचे. हे झाल्यावर मग तर त्याच्या दर्शनाने डोळ्याचे पारणे फिटल्याशिवाय राहणार नाही.\nपाहू द्या रे मज विठोबाचे मुख \nलागलीसे भूक डोळां माझ्या ॥१\nकस्तुरी कुंकुम भरोनिया ताटी \nअंगी बरवी उटी गोपाळाच्या \nजाई-जुई पुष्पे गुंफुनिया माळा \nघालू घननीळा आवडिने ॥३\nनामा म्हणे विठो पंढरीचा राणा \nडोळिंया पारण होत असे ॥४\nविठ्ठलाच्या दर्शनाची इतकी गोडी संत नामदेवांना लागली होती की ते रोज त्रिकाल घेता यावे यासाठी पंढरपूरलाच कायमचे वास्तव्य करावे, फक्त या जन्मातच नव्हे तर जन्मोजन्मी ते करायला मिळावे अशी प्र���र्थना ते विठोबाला करतात. पंढरीला रहायचे झाल्यास रोज चंद्रभागा नदीत स्नान, संतमंडळींचे दर्शन आणि विठ्ठलमंदिराच्या महाद्वारापाशी त्याचे कीर्तन वगैरे अनेक लाभ त्यातून मिळवता येतील. पंढरपूरच्या विठोबाच्या देवळाच्या पायरीपाशीच नामदेवांची समाधी आहे. त्यामुळे त्यांची ही इच्छा विठ्ठलाने मान्य केली असे दिसते. पण संत नामदेव कायम पंढरपूरला राहिले नाहीत, त्यांनी त्या काळात भारतभ्रमण केले, उत्तरेला अगदी पंजाबपर्यंत जाऊन आले आणि त्यांनी सगळीकडे भागवतधर्माचा प्रसार केला असे म्हणतात. त्यांनी लिहिलेल्या कृतींचा समावेश शीखधर्मीयांच्या ग्रंथसाहेबातसुध्दा केलेला आहे. त्याआधी ते पंढरीला केवढे मानाचे स्थान देतात ते या अभंगात लिहिले आहे.\nपंढरीचा वास, चंद्रभागे स्‍नान \nआणिक दर्शन विठोबाचे ॥१॥\nहेची घडो मज जन्मजन्मांतरी \nमागणे श्रीहरी नाही दुजे ॥२॥\nमुखी नाम सदा संतांचे दर्शन \nजनी जनार्दन ऐसा भाव ॥३॥\nनामा म्हणे तुझे नित्य महाद्वारी \nकीर्तन गजरी सप्रेमाचे ॥४॥\nपंढरपूरला वास्तव्य करण्याची संत नामदेवांनी विठ्ठलाला मागणी केली होती हे वरील अभंगात स्पष्ट होतेच. पंढरीच्या रहिवाशांना ही संधी मिळत असल्यामुळे ते सगळे पावन झाले आहेत कारण त्यांचे देणे, घेणे, काम करणे वगैरे संपूर्ण जीवन कसे विठ्ठलमय आणि त्यामुळे आनंदमय झालेले आहे, हे त्यांनी पुढील अभंगात सांगितले आहे.\nपंढरीचे जन अवघे पावन \nज्या जवळी निधान पांडुरंग ॥१॥\nविठ्ठलनामें घेणें विठ्ठलनामें देणें \nविठ्ठलनामें करणें सकळ काम ॥२॥\nविठ्ठलनामी गोडी धरोनी आवडी \nविठ्ठलनामीं बुडी दिल्ही जेणें ॥३॥\nनामा म्हणे अवघें विठ्ठलचि झालें \nविठ्ठलें दिधलें प्रेमसूख ॥४॥\nसंत नामदेवांनी विठ्ठलाच्या दर्शनावर अनेक अभंग लिहिलेले आहेतच, त्यांनीही विठ्ठलाच्या नाममहात्म्याबद्दलसुध्दा अभंग लिहिलेले आहेतच. त्यातल्या एका अभंगाला श्रीधर फडके आणि सुरेश वाडकर या द्वयीने नवीन पध्दतीच्या संगीतामधून खूपच श्रवणीय असे रूप दिले आहे.\n विठ्ठल नामाचा रे टाहो \nहेची नाम आम्हा सार संसार करावया, प्रेमभावो ॥२॥\nनामा म्हणे तरलो पाही विठ्ठल विठ्ठल म्हणताची ॥३॥\nसंत नामदेवांना विठ्ठलाच्या दर्शनाची आस लागली आहे, त्याचे नामस्मरण करण्याची खूप इच्छा मनात उफाळली आहे, पण कां कुणास ठाऊक, ते इतस्ततः भरकटते आहे, मनात इतर ��िकार, वासना वगैरेंनी थैमान मांडले आहे, कधी झोपेची पेंग येते आहे, पण त्यांचे मन विठ्ठलाच्या नामावर एकाग्र होत नाही. यामुळे चिंतित होऊन ते देवालाच विचारतात की “आज माझे मन तुझे गोड नाव का घेत नाही आहे, मी त्यासाठी आता काय करू, मी त्यासाठी आता काय करू” यातल्या भावाचा काडीमात्र अर्थ मला लहान असतांना समजत नव्हता. “केशवा, पंढरीराया” अशी विठ्ठलाला हाक मारून पुन्हा “तुझं नावसुध्दा मनात का येत नाही” यातल्या भावाचा काडीमात्र अर्थ मला लहान असतांना समजत नव्हता. “केशवा, पंढरीराया” अशी विठ्ठलाला हाक मारून पुन्हा “तुझं नावसुध्दा मनात का येत नाही” असे नामदेव का म्हणत आहेत ते समजत नव्हते. पण त्याची अतीशय गोड चाल खूप आवडत असल्यामुळे स्व.माणिक वर्मा यांनी गायिलेले हे गाणे माझ्या मनात पक्के घर करून बसले आहे. माझ्या लहानपणीच्या टॉप टेन गाण्यात हे अजरामर गीत नक्कीच होते. आजही जुन्या सुगम संगीताच्या काही कार्यक्रमांमध्ये हे गाणे हमखास ऐकायला मिळते.\nअमृताहुनी गोड नाम तुझे देवा \nमन माझे केशवा का बा न घे ॥१॥\nसांग पंढरीराया काय करु यांसी \nका रूप ध्यानासी न ये तुझे ॥२॥\nकिर्तनी बैसता निद्रे नागविले \nमन माझे गुंतले विषयसुखा ॥३॥\nहरिदास गर्जती हरिनामाच्या कीर्ती \nन ये माझ्या चित्‍ती नामा म्हणे ॥४॥\nसंत ज्ञानेश्वरांनी विठ्ठलभक्तांच्या संप्रदायाचा पाया घातला, संत नामदेवांनी त्यावर भव्य इमारत उभी केली आणि संत तुकारामांनी त्यावर कळस चढवला असे म्हंटले जाते. या संतशिरोमणी तुकोबांनी ज्ञानेश्वरांना “ज्ञानियांचा राजा गुरू महाराव” असे म्हंटले आहे. श्रीकृष्णाने अर्जुनाला संस्कृत भाषेत केलेल्या गीतोपदेशाची सविस्तर उकल मराठी भाषेत केल्याबद्दल “ज्ञानदेव बाळ माझा सांगे गीता भगवंता” असे मराठी भाषा म्हणते असे गीतकार स्व.पी.सावळाराम लिहितात. संत ज्ञानदेवांचे ज्ञान, प्रतिभा, कल्पनाशक्ती वगैरे अलौकिक गुणांचा स्पर्श त्यांच्या काव्यरचनांना झालेला जाणवतो.\nदृष्टी, ध्वनि, स्पर्श, गंध आणि चंव हे गुण आपल्या ज्ञानेंद्रयांकडून आपल्याला समजतात. यांच्या बाबतीत दुसऱ्याला आलेले अनुभव आपण स्वतःच्या अनुभवावरून समजून घेऊ शकतो. अॅबस्ट्रॅक्ट गोष्टींची फक्त कल्पनाच करू शकतो. आपल्या मनातली अमूर्त कल्पना स्पष्टपणे व्यक्त करून ती इतरांना सांगता येत नाही. यामुळे चराचरामध्ये व्यापलेला निर्गुण निराकार असा परमेश्वर सामान्य कुवतीच्या माणसाला समजणे फार कठीण आहे. ज्ञानमार्गाने जाणारे साधकच त्या संकल्पनेचा विचार करू शकतात. त्या मानाने सोपा असा भक्तीमार्ग संतांनी दाखवला, सर्वसामान्य लोकांना तो पटला आणि त्यांनी त्यानुसार त्याचा अवलंब केला. कोणत्याही दैवतावर भक्ती करण्यासाठी त्याचे एक सगुण साकार रूप असले तर त्याची मूर्ती किंवा चित्र आपण डोळ्यांनी पाहू शकतो, त्याचे वर्णन कानाने ऐकू शकतो किंवा बोलण्यातून व गायनातून करू शकतो. संत तुकारामांनी विठ्ठलाच्या गुणगानाला कसे महत्व दिले होते आणि संत नामदेवांनी त्याच्या दर्शनाला प्राधान्य दिले होते याची उदाहरणे आपण या आधीच्या भागांमध्ये पाहिली. ही सगळी त्याच्या सगुण रूपाची भक्ती होती.\nसंत ज्ञानेश्वरांनीसुध्दा विठ्ठलाला भेटण्याची आणि त्याला डोळे भरून पाहण्याची महती काही अभंगांमधून केली आहे. विठ्ठलाच्या भजनाची सुरुवात संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेला रूपाचा अभंग गाऊन करायची वारकरी संप्रदायाची एक प्रथा आहे. काही देवळांमधले भजन नेहमी या अभंगापासून सुरू केले जाते. विठ्ठलाचे रूप पाहून खूप आनंद झाला, पूर्वपुण्याईमुळेच विठ्ठलाविषयी आवड निर्माण झाली असा साधा संदेश त्यांनी या अभंगात दिला आहे.\n सुख जाले वो साजणी \nतो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा \nयाच कल्पनेचा विस्तार करून हा आनंद मिळवण्यासाठी पंढरपूरला जाऊन त्याला भेटेन, मला माझ्या माहेरी गेल्याचे आणि माहेरच्या मायेच्या आप्तांना भेटण्याचे सुख त्यातून मिळेल, माझ्या पुण्याईचे फळ मला त्यात मिळेल, माझे सारे विश्वच आनंदाने भरून जाईन वगैरे वर्णन त्यांनी खाली दिलेल्या अभंगात दिले आहे.\nअवघाचि संसार सुखाचा करीन \nआनंदें भरीन तिन्ही लोक ॥१॥\nजाईन गे माये तया पंढरपुरा \nभेटेन माहेरा आपुलिया ॥२॥\nसर्व सुकृतांचे फळ मी लाहीन \nक्षेम मी देईन पांडुरंगी ॥३॥\nबाप रखुमादेविवरु विठ्ठलेचे भेटी \nआपुले संवसाटी करुनी राहे ॥४॥\nसंत ज्ञानेश्वर महाज्ञानी होते, निर्गुण परमेश्वराची उपासना करणे त्यांना साध्य होते, पण इतरेजनांसाठी विठ्ठलाच्या सगुण रूपाची भक्ती करणे शक्य आहे हे त्यांनी जाणले होते. यामुळे सगुण आणि निर्गुण या दोन्ही रूपांचा त्यांनी पुरस्कार केला. सगुण निर्गुण ही दोन्ही रूपे विलक्षण आहेत असे सांगतांना त्याच्या दृष्य (सगुण) रूपाचे कसलेच वर्णन न करता पतितांना पावन करणारा, मनाला मोह घालणारा अशासारखे त्याचे महात्म्य आणि ध्येय, ध्यास, ध्यान वगैरे मानसिक क्रियांमधून चित्ताला भेटणारा असा हा परब्रह्म हे विठ्ठलाचे वर्णन या अभंगात दिले आहे.\nसगुण निर्गुण दोन्ही विलक्षण ब्रह्म सनातन विठ्ठल हा ब्रह्म सनातन विठ्ठल हा \n ब्रह्म सनातन विठ्ठल हा \nध्येय ध्यास ध्यान चित्‍त निरंजन ब्रह्म सनातन विठ्ठल हा ब्रह्म सनातन विठ्ठल हा \nज्ञानदेव म्हणे आनंदाचे गान ब्रह्म सनातन विठ्ठल हा ब्रह्म सनातन विठ्ठल हा \nसंगीताबरोबरच वाङ्मयाचासुध्दा सखोल अभ्यास केलेल्या पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी ज्ञानदेवांचे काही वैशिष्टपूर्ण असे अभंग निवडले, त्यांचा भावार्थ समजून घेऊन त्यांना अप्रतिम चाली लावल्या आणि लतादीदी व आशाताई यांनी त्या तितक्याच सुरेलपणे गायिल्या. यामधून काही अपूर्व अशी भक्तीगीते तयार झाली आहेत. पं.हृदयनाथ यांच्या बहुतेक सगळ्या कार्यक्रमांमध्ये यातली एक दोन तरी गीते असतातच. त्यावेळी त्यातल्या गहन अर्थाबद्दल जे निरूपण ते करतात तेसुध्दा त्या मधुर गाण्याइतकेच सुश्राव्य असते. विठ्ठलाचे गुणगान करण्यासंबंधीची त्यातली तीन गाणी खाली दिली आहेत.\nघराजवळ कावळा कावकाव करायला लागला तर तो पाहुणा येणार असल्याची पूर्वसूचना देतो अशी एक समजूत आहे. त्याचा आधार घेऊन प्रत्यक्ष पंढरीनाथ विठोबाच येणार आहेत अशी कल्पना ज्ञानेश्वरांनी खाली दिलेल्या अभंगात रंगवली आहे. त्या विठ्ठलाबद्दल काही तरी सांग, तो कधी येणार आहे, केंव्हा भेटणार आहे हे सांगितलेस तर मी तुला दूधदहीभात खायलाप्यायला देईन, तुझ्या पायात सोन्याचे दागीने घालीन वगैरे लालूच त्याला दाखवतात, आपली आतुरता त्यातून दर्शवतात. या सगळ्यांच्या मागे गहन आध्यात्मिक अर्थ दडलेला असणार.\nपैल तो गे काऊ कोकताहे \nशकुन गे माये सांगताहे ॥१॥\nउड उड रे काऊ तुझे सोन्यानें मढवीन पाऊ \nपाहुणे पंढरीरावो घरा कैं येती ॥२॥\nदहिंभाताची उंडी लावीन तुझे तोंडी \nजीवा पढिये तयाची गोडी सांग वेगी ॥३॥\nदुधें भरूनी वाटी लावीन तुझें वोंठी \nसत्य सांगे गोठी विठो येईल कायी ॥४॥\nआंबिया डहाळी फळें चुंबी रसाळीं \nआजिचे रे काळीं शकुन सांगे ॥५॥\nज्ञानदेव म्हणे जाणिजे ये खुणें \nभेटती पंढरीराये शकुन सांगे ॥६॥\nखाली दिलेल्या अभंग��त त्यांनी सगुण आणि निर्गुण रूपांना एकत्र आणले आहे. विठ्ठलाच्या दिव्य तेजस्वी रूपाची शोभा केवळ अवर्णनीय आहे असे सांगून झाल्यावर पुढच्या कडव्यातल्या शब्दांवरून ‘कानडा हो विठ्ठलू’ची मूळ भाषा कानडी होती त्यामुळे पुढे ‘बोलणेच खुंटले’ आणि ‘शब्देविण संवादू’ झाला असे कोणाला कदाचित वाटेल, पण ते तसे नाही. कानडा या शब्दाचा अर्थ या अभंगात ‘आपल्याला न समजण्यासारखा, अगम्य, अद्भुत’ असा आहे. तो नाना तऱ्हेची नाटके रचत असतो, त्याची लीला दाखवीत असतो. ती पाहून मन थक्क होऊन जाते. त्याच्या दिव्य तेजाने डोळे दिपतात, त्याचे अवर्णनीय लावण्य पाहून मन मुग्ध होते. अवाक् झाल्यामुळे बोलायला शब्द सांपडत नाहीत, पण मनोमनी संवाद होतो. त्याच्या दर्शनाने दिग्मूढ होऊन कांही कळेनासे झाले. पाया पडायला गेले तर पाऊल सांपडेना इतकेच नव्हे तर त्याचे अमूर्त रूप आंपल्याकडे पाहते आहे की पाठमोरे उभे आहे ते सुध्दा समजत नाही. त्याला भेटण्यासाठी दोन्ही हांतानी कवटाळले पण मिठीत कांहीच आले नाही. असा हा ‘कानडा हो विठ्ठलू’ आहे. शरीरातील इंद्रियांकरवी तो जाणता आला नाही पण हृदयाने त्याचा रसपूर्ण अनुभव घेतला. असे त्याचे अवर्णनीय वर्णन ज्ञानोबारायांनी या अभंगात केले आहे. या अभंगाला अत्यंत मधुर अशी चाल पं.हृदयनाथ मंगेशकरांनी लावली आहे. त्यांच्याच ‘भावसरगम’ या कार्यक्रमात त्यांनी हा अभंग गातांना त्याविषयी ही माहिती सांगितली.\nपांडुरंगकांती दिव्य तेज झळकती \nन वर्णवे तेथीची शोभा ॥१॥\nकानडा हो विठ्ठलु कर्नाटकु \nतेणें मज लावियला वेधु \nखोळ बुंथी घेऊनि खुणाची पालवी \nआळविल्या नेदी सादु ॥२॥\nशब्देंविण संवादु दुजेंवीण अनुवादु \nहें तंव कैसेंनि गमे \nपरेहि परतें बोलणें खुंटलें \nवैखरी कैसेंनि सांगें ॥३॥\nपाया पडूं गेलें तंव पाउलचि न दिसे \nसमोर कीं पाठिमोरा न कळे \nठकचि पडिलें कैसें ॥४॥\nक्षेमालागी जीव उतावीळ माझा \nक्षेम देऊं गेलें तंव मीचि मी एकली \nआसावला जीव राहो ॥५॥\nसंत तुकाराम आणि संत नामदेव यांनी विठ्ठलाच्या नामाचा घोष, त्याच्या रूपाचे दर्शन वगैरेंमधला आनंद दाखवून दिला. संत ज्ञानेश्वरांनीही तो दाखवलाच, पण खाली दिलेल्या अभंगात ते सांगतात की त्याच्या सान्निध्यामुळे वातावरणात एक अद्भुत सुगंध दरवळला. मला त्यामधून त्याचे आगमन झाल्याचे समजले आणि पुढे होऊन त्याचे दर्शन घेतल्यावर तर माझे देहभान हरपून गेले. हे गोड गाणे लतादीदी आणि किशोरीताई या दोघींनीही गायिले आहे.\nअवचिता परिमळू, झुळुकला अळुमाळू \nमी म्हणु गोपाळू, आला गे माये ॥१॥\nचांचरती चांचरती बाहेरी निघाले \nठकचि मी ठेलें काय करू ॥२॥\nतो सावळा सुंदरू कांसे पितांबरू \nलावण्य मनोहरू देखियेला ॥३॥\nबोधुनी ठेलें मन तव जालें आन \nसोकोनी घेतले प्राण माझे गे माये ॥४॥\nबाप रखुमादेवीवरू विठ्ठल सुखाचा \nतेणें काया मने वाचा वेधियेलें ॥५॥\n<——- मागील भाग १ पुढील भाग ३ ———>\nFiled under: धार्मिक, विठ्ठल, विवेचन |\n« विठ्ठल किती गावा (भाग १) विठ्ठल किती गावा (भाग १) विठ्ठल किती गावा \n[…] <——- मागील भाग २ पुढील भाग ४ ———> […]\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nगुणवत्ता, दर्जा, स्तर, प्रत …… आणि क्वालिटी\nयंत्रे तयार करणारी यंत्रे नोव्हेंबर 11, 2021\nशाश्वत ऊर्जा ऑक्टोबर 20, 2021\nवातावरणामधील हवेचा दाब ऑक्टोबर 7, 2021\nतेथे कर माझे जुळती – भाग १९ – माझ्या आत्या सप्टेंबर 27, 2021\nओझोन आणि हीलियम सप्टेंबर 16, 2021\nप्लॅस्टिक – ब्रह्मराक्षस की बागुलबोवा \nगॅलीलिओ आणि विज्ञान (सायन्स) ऑगस्ट 10, 2021\nकोपरनिकसचे संशोधन – सूर्यमालिका जुलै 29, 2021\nजुगाड पुराण जुलै 22, 2021\nएक धामधुमीचा दिवस (११ जुलै २००६) जुलै 11, 2021\nप्राचीन काळातील भारताची विज्ञानामधील प्रगति जून 29, 2021\nपरतलो मातृभूमीला मे 31, 2021\nइंद्र देवा रे देवा …. मे 25, 2021\nभगवान श्रीपरशुराम मे 14, 2021\nशून्याचा शोध मे 10, 2021\nपुण्याचा स्वाइनफ्ल्यू २००९ एप्रिल 14, 2021\nसिंहगड आणि मी एप्रिल 8, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:Meghnath", "date_download": "2021-12-05T07:50:44Z", "digest": "sha1:GTV2KRNFAT6T7UB2ZNDRP5J5NPVNT7RJ", "length": 3180, "nlines": 59, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सदस्य:Meghnath - विकिपीडिया", "raw_content": "\nमेघनाथ ०७:०९, ३० सप्टेंबर २०११ (UTC)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० सप्टेंबर २०११ रोजी १२:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा सं���्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/mumbai/jee-advanced-exam-results-announced-chirag-tops-iit-mumbai-zone-a309/", "date_download": "2021-12-05T08:26:39Z", "digest": "sha1:FV2MHCFGMTRCFUYPAV52J2Q57M5IJR5I", "length": 16682, "nlines": 137, "source_domain": "www.lokmat.com", "title": "मोठी बातमी! JEE Advanced परीक्षेचा निकाल जाहीर; आयआयटी मुंबई झोनचा चिराग अव्वल - Marathi News | JEE Advanced Exam Results Announced; Chirag tops IIT Mumbai zone | Latest mumbai News at Lokmat.com", "raw_content": "\nरविवार ५ डिसेंबर २०२१\nकोरोना वायरस बातम्याभारत विरुद्ध न्यूझीलंडलोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्डसओमायक्रॉनममता बॅनर्जीकंगना राणौतबीसीसीआयलोकमत डिजीटल इन्फ्लूअन्सर ॲवॉर्ड २०२१नवाब मलिक बिग बॉस मराठी\n JEE Advanced परीक्षेचा निकाल जाहीर; आयआयटी मुंबई झोनचा चिराग अव्वल\nJEE Advanced Result 2020 : आयआयटी मुंबई झोनमधून नियती मेहता ही विद्यार्थिनी मुलींमधून प्रथम आली असून तिला निकालात ६२ वे स्थान मिळाले आहे.\n JEE Advanced परीक्षेचा निकाल जाहीर; आयआयटी मुंबई झोनचा चिराग अव्वल\nमुंबई: सोमवारी सकाळी आयआयटी दिल्लीकडून जेईई अॅडव्हान्स्डचा निकाल जाहीर करण्यात आला असून आयआयटी मुंबई झोनमधून चिराग फेलोर याने प्रथम क्रमांक पटकावण्यात यश मिळविले आहे. चिरागला ३९६ पैकी ३५२ गुण मिळाले आहेत. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आयआयटी मद्रासचा गांगूला भुवन रेड्डी तर आयआयटी दिल्लीचा वैभव राज यांनी स्थान मिळवण्यात यश मिळवले आहे. जेईई अॅडव्हान्स्डमध्ये पात्र ठरलेले विद्यार्थी आता देशातील आयआयटी, एनआयटी आणि अन्य संस्थांमध्ये प्रवेश घेण्यास पात्र ठरले आहेत.\nआयआयटी मुंबई झोनमधून नियती मेहता ही विद्यार्थिनी मुलींमधून प्रथम आली असून तिला निकालात ६२ वे स्थान मिळाले आहे. आयआयटी मुंबई झोनमधून पहिल्या पाच स्थानावर चिराग फेलोर(१), आर महेंदर राज (४), वेदांग आसगावकर (७), स्वयं चुबे ( ८) आणि हर्ष शाह ( ११) यांना स्थान मिळाले आहे. जेईई मधील टॉप १०० विद्यार्थ्यांमध्ये आयआयटी मुंबई झोनमधून २४ , टॉप २०० मध्ये ४१, टॉप ३०० मध्ये ६३ , टॉप ४०० मध्ये ८२ तर टॉप ५०० मध्ये १०४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.\n२७ सप्टेंबर २०२० रोजी जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा देशभरात आयोजित करण्यात आली होती. भारतासह परदेशातही काही केंद्रे पहोती. ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती, त्यापैकी ९६ टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. १,५१,३११ विद्यार्थी पेपर १ मध्ये तर १,५०,��०० विद्यार्थी पेपर २ मध्ये सहभागी झाले होते.\nराष्ट्रीय :JEE Advanced Result 2020 : पुण्याचा चिराग फलोर 'जेईई अ‍ॅडव्हान्स'मध्ये देशात प्रथम\nदेशभरातून एक लाख ५० हजार ८३८ विद्यार्थ्यांनी 'जेईई अ‍ॅडव्हान्स' परीक्षेसाठी नोंदणी केली होती. ...\nराष्ट्रीय :JEE Advanced Result 2020 : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर, असा करा चेक\nJEE Advanced Result 2020 : विद्यार्थी JEE Advanced च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन लॉग इन करून आपला निकाल पाहू शकतात. ...\nयवतमाळ :खेड्यापाड्यात आंतरराष्ट्रीय शिक्षणाची तयारी\nझरी जामणी, वणी, मारेगाव, पांढरकवडा, दारव्हा, दिग्रस अशा विविध तालुक्यातील शिक्षकांनी एकत्र येत ‘भविष्यवेधी कार्यशाळे’चा उपक्रम सुरू केला आहे. त्याच्या समन्वयाची जबाबदारी घेतली झरीचे गटशिक्षणाधिकारी प्रकाश नगराळे यांनी. शाळा बंद असल्याने शिक्षकांकडे भ ...\nनाशिक :शैक्षणिक कर्जातही मिळावी माफी\nनाशिक: कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वच क्षेत्रांवर परिणाम झाल्याने आर्थिक प्रश्न उभा राहिला आहे. वेतन कपात तसेच अनेकांचे रोजगार गेल्याने आर्थिक विवंचतेन असलेल्या सर्वसामान्य कर्जधारकांना केंद्राने काहीप्रमाणात दिलासा दिला आहे. आता शैक्षणिक कर्ज घेत ...\nनाशिक :नागरीसेवा पूर्व परीक्षेसाठी नाशिकचे परीक्षार्थी मुंबई पुण्याला\nनाशिक : शहर व जिल्'ात अध्याप यूपीएससी परीक्षेचे केंद्र नसल्याने केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत रविवारी (दि.४) घेण्यात आलेल्या नागरी सेवा पूर्व परीक्षेसाठी नाशिकच्या सुमारे पाच ते सहा परीक्षार्थी उमेदवारांना मुंबई-पुण्याचा प्रवास करावा लागला. ...\nनाशिक :भोसलाच्या चार क्रीडा शिक्षकांना पुरस्कार\nनाशिक- रोटरी क्लब आॅफ नाशिक ग्रेप सिटीच्या वतीने नॅशनल बिल्डर अवॉर्ड अंतर्गत आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार वितरणाचा सोहळा नुकताच गंजमाळ येथील ... ...\nमुंबई :'वेळेच्याआधी पोहचवून दाखवलं'; नितेश राणेंचा शिवसेना अन् महानगपालिकेवर निशाणा\nमुंबईत २०१९मध्ये ३५८ अपघाती मृत्यू झाले होते. तर, गेल्या वर्षी २६६ अपघाती मृत्यूंची नोंद करण्यात आली होती. ...\nमुंबई :येत्या २ वर्षांत धावणार दहा मोनो; नव्या ट्रेनची निर्मिती भारतात होणार\nप्राधिकरण कोरोनाच्या सगळ्या नियमांचे पालन करत असून, मोनोरेल चालविल्या जात आहेत. ...\nमुंबई :परदेशवारी केलेल्या प्रवाशांवर वॉर रूम���ा ‘वॉच’; होमक्वारंटाइन नियम मोडल्यास...\nदक्षिण आफ्रिका, युरोप आदी ओमायक्रॉन संक्रमित देशांमधून दररोज काही प्रवासी मुंबई विमानतळावर उतरत आहेत. मागील महिनाभरात सुमारे तीन हजार प्रवासी मुंबईत आले आहेत. ...\nमुंबई :झोपडीधारकांना फुकट घर, कर देणारे मात्र वाऱ्यावर; सर्वसामान्य मुंबईकर त्रस्त\nवाढीव बांधकाम खुल्या बाजारात विकायचे आणि त्यातून संपूर्ण पुनर्विकासाचा खर्च भरून काढायचा, ही पद्धत मुंबईत वापरली जाते. या उत्पन्नातूनच विकासकाचा फायदा आणि कॉर्पस रक्कम तयार होते ...\nमुंबई :परदेशातून आलेला आणखी एक प्रवासी कोविड पॉझिटिव्ह\nमागील महिन्याभरात ओमायक्रॉन संक्रमित देशांतून तीन हजार १३६ प्रवासी मुंबईत आले आहेत. यापैकी दोन हजार १४९ प्रवाशांची कोविड चाचणी करण्यात आली आहे. ...\nमुंबई :परदेशवारी केलेल्या प्रवाशांवर वॉर्ड वॉर रूममार्फत पालिकेची नजर\nहोम क्वारंटाइन नियम मोडल्यास संस्थात्मक विलगीकरणात रवानगी ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nभारत-पाक व्यापार सुरु झाल्यास ६ महिन्यात ६० वर्षाचा विकास होईल; सिद्धूचं पाकप्रेम पुन्हा उफाळलं\nNagaland: “आपल्याच भूमीत नागरिक, कर्मचारी सुरक्षित नाहीत, गृह मंत्रालय नेमकं काय करतंय\nCoronaVirus News: ओमायक्रॉनचा धोका वाढला असताना मोठा दिलासा; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली पॉझिटिव्ह बातमी\nOmicron News: डोंबिवलीतील ओमायक्रॉन रुग्णाबद्दल समोर आली महत्त्वाची माहिती; तुम्ही घ्या 'ही' काळजी\nVideo : अमित ठाकरेंचं आवाहन; मनसे महाराष्ट्रभर राबवणार 'समुद्र किनारा स्वच्छता मोहीम'\n पाकच्या दहशतवादी संघटनांना पुन्हा घातले पाठिशी; भारत देणार चोख प्रत्युत्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maxmaharashtra.com/bs-politics/minister-dhananjay-munde-criticizes-bjp-1000055", "date_download": "2021-12-05T07:09:13Z", "digest": "sha1:BNUW4ZRAIHZ5TLYB2GKLM6GMBXXFG24U", "length": 8256, "nlines": 82, "source_domain": "www.maxmaharashtra.com", "title": "केंद्रीय तपास यंत्रणांमध्ये हस्तक्षेप करून कारवाईस भाग पाडणे हे भाजपचे जुने तंत्र- मुंडे", "raw_content": "\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nअनलिमिटेड – सी���न १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nHome > Politics > केंद्रीय तपास यंत्रणांमध्ये हस्तक्षेप करून कारवाईस भाग पाडणे हे भाजपचे जुने तंत्र- मुंडे\nकेंद्रीय तपास यंत्रणांमध्ये हस्तक्षेप करून कारवाईस भाग पाडणे हे भाजपचे जुने तंत्र- मुंडे\nटीम मॅक्स महाराष्ट्र | 2 Sep 2021 6:25 AM GMT\nअहमदनगर : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना बदनाम करण्याचे भाजपचे षडयंत्र आहे असं म्हणत राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी भाजपवर निशाणा साधला. मंत्री धनंजय मुंडे हे आज आष्टी तालुक्यातील अतिवृष्टी झालेल्या भागांच्या दौऱ्यावर आहेत यावेळी त्यांनी अहमदनगर येथे पत्रकारांशी संवाद साधला.\nभाजपचे नेते केंद्रातील तपास यंत्रणांमध्ये हस्तक्षेप करून राज्यातील मंत्र्यांच्या चौकशी लावत आहेत हे सबंध महाराष्ट्र बघतो आहे. मात्र सत्य काय हे लवकरच सर्वांच्या समोर येईल, सीबीआय प्रकरणात देशमुख यांना क्लिन चिट दिल्याचं सर्वांनी पाहिलं त्यामुळे कशापद्धतीने एखाद्या चांगल्या व्यक्तीला गुंतवायचं हे भाजपचे जुने तंत्र आहे असं म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.\nदरम्यान माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यानंतर पुढचा\nनंबर राष्ट्रवादीचे नेते तथा मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा असल्याचे वक्तव्य किरीट सोमय्या यांनी केले होते, याबाबत विचारले असता किरीट सोमय्या यांना कोण किती गांभीर्याने घेत हा विचार करायला लावणारा मुद्दा आहे असं त्यांनी म्हटले आहे.\nत्याचबरोबर नुकत्याच 300 अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याबद्दल बोलताना या बदल्या नियमात राहून करण्यात आलेल्या आहेत, 25-25 वर्ष एकाच ठिकाणी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या होणारच होत्याअसं त्यांनी म्हटले आहे.\nराज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या नियुक्त्या रखडल्याबाबत आणि काल राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री , महसुलमंत्री आणि राज्यपाल यांच्या भेटी संदर्भात विचारले असता याबाबत पक्षाचे वरिष्ठ नेतेच बोलतील, कोणत्या नावांना नेमकी आक्षेप आहे हे मला सांगता येणार नाही मात्र, अशा पद्धतीने नियुक्त्या रखडवणं योग्य नसल्याचे म्हणत त्यांनी जास्त बोलणं टाळलं.\nदरम्यान नुकत्याच झालेल���या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकीबाबत बोलताना ही आमची नियमित बैठक होती असं ते म्हणाले. पक्ष अध्यक्ष शरद पवार नियमित बैठक घेत असतात त्यापैकीच ही एक बैठक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.\nदरम्यान आजच्या दौऱ्याबाबत विचारले असता नुकत्याच झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची तातडीने पंचनामे करून मदत देण्याचा निर्णय झाला आहे. त्या दृष्टीने आजचा दौरा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.newsdanka.com/politics/maharashtra-postpones-exam-of-state-health-department/31634/", "date_download": "2021-12-05T08:10:23Z", "digest": "sha1:S3RVPWN7YSJILZW7R3QHFGKV4ELYIZFG", "length": 11044, "nlines": 134, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Maharashtra Postpones Exam Of State Health Department", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरराजकारणआरोग्य विभागाच्या महाभरतीचा महागोंधळ\nआरोग्य विभागाच्या महाभरतीचा महागोंधळ\nव्हायला हवी पवारांच्या जातवादी राजकारणाची चर्चा\nजावेद अख्तर हा कुंपणावरचा कावळा\nआझाद मैदानात रडत होती मराठी अस्मिता…\nमहाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागात होणाऱ्या महाभरतीचा महागोंधळ ठाकरे सरकारने घालून ठेवला आहे. शनिवार आणि रविवार या दोन दिवस होणाऱ्या आरोग्य विभागाच्या परीक्षा ऐनवेळी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. बाह्यस्त्रोत संस्था ‘न्यासा’ च्या अकार्यक्षमतेमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. तर अचानच परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्यामुळे परीक्षार्थी ठाकरे सरकार विरोधात संताप व्यक्त करताना दिसत आहेत.\nराज्याच्या आरोग्य विभागातील गट क आणि गट ड मधील जागांसाठी २५ आणि २६ सप्टेंबर रोजी भरती परीक्षा होणार होती. पण शुक्रवार २४ सप्टेंबर रोजी अचानक ही परीक्षा रद्द करण्यात आल्याचे सरकारमार्फत सांगण्यात आले. या परीक्षेची जबाबदारी ‘न्यासा’ या बाह्य स्त्रोत संस्थेकडे देण्यात आली होती. पण त्यांच्या अकार्यक्षमतेमुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे सरकारमार्फत सांगण्यात येत आहे.\n… म्हणून ठाण्यात भरले खड्ड्यांचे प्रदर्शन\nपाकिस्तान, तात्काळ पीओके सोडा\nअडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाप्रमाणेच ऑलिम्पिक संघटनेत दोन-दोन वर्षे खजिनदार\nअनिल परब ईडी समोर येणार\nयाविषयी बोलता���ा राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले की “आरोग्य विभागातील क आणि ड वर्गातील जागांसाठी होणारी परीक्षा रद्द करावी लागली आहे. त्यामुळे परीक्षार्थींना जो त्रास झाला त्याबद्दल मी माफी मागतो आणि सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. याच वेळी सरकारने सर्व खापर ‘न्यासा’ कम्युनिकेशन या बाह्य स्रोत संस्थेवर फोडण्याचा प्रयत्न केला. ‘न्यासा’ ही संस्था असमर्थ ठरल्याने भरती परीक्षा रद्द करून पुढे ढकलावी लागत आहे असे टोपे यांनी नमूद केले. तर येत्या आठ ते दहा दिवसांत परीक्षेच्या तारखा निश्चित करून जाहीर करण्यात येतील असेही त्यांनी सांगितले.\nराज्यातील लाखो विद्यार्थी या परीक्षेकडे नजर लावून बसले होते. आरोग्य विभागातील तब्बल ६ हजार २०० जागांसाठी ही परीक्षा होणार होती. परीक्षा केंद्रांच्या गोंधळामुळे आणि हॉल तिकीटच्या गोंधळामुळे आधीपासूनच ही परीक्षा वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. तर त्यात आता परीक्षाच रद्द केल्यामुळे सरकार विरोधात संतापाची लाट उसळलेली दिसत आहे अनेक विद्यार्थी हे परीक्षेच्या ठिकाणी जाऊन पोहोचले होते. पण अशी तडकाफडकी परीक्षाच रद्द करण्यात आल्यामुळे त्यांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.\nपूर्वीचा लेखपाकिस्तान, तात्काळ पीओके सोडा\nआणि मागील लेखअमित शहा पहिल्या सहकार संमेलनात काय बोलणार\nदहशतवादी समजून गोळीबार, ११ मजूर ठार\nभारतीय लष्करी अधिकारी पाकिस्तानी हॅकर्सचे लक्ष्य\nराज्यात सापडला ओमिक्रोनचा पहिला रुग्ण\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nदहशतवादी समजून गोळीबार, ११ मजूर ठार\nभारतीय लष्करी अधिकारी पाकिस्तानी हॅकर्सचे लक्ष्य\nराज्यात सापडला ओमिक्रोनचा पहिला रुग्ण\nराममंदिर आंदोलनामुळे देशाचे भाग्य बदलले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.popxo.com/article/10-health-benefits-of-exercise-in-marathi/", "date_download": "2021-12-05T07:41:04Z", "digest": "sha1:R3BLBNWGG7V37YIIFVPXUSDWUT2H7XXD", "length": 11181, "nlines": 49, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "नियमित व्यायाम केल्याने होतील हे '10' आश्चर्यकारक फायदे", "raw_content": "\nनियमित व्यायाम केल्याने हो���ील हे ’10’ आश्चर्यकारक फायदे\nनिरोगी जीवनशैली आणि सुदृढ शरीरप्रकृतीसाठी नियमित व्यायाम करणं गरजेचं आहे. व्यायामाचे महत्त्व माहीत असूनही बऱ्याचदा आपण व्यायाम करण्याचा कंटाळा करत असतो. इतरांकडून कितीही ऐकलं तरी जोपर्यंत तुम्ही स्वतः व्यायाम करत नाही. तोपर्यंत तुम्हाला व्यायामाचा फायदा अनुभवता येत नाही.\nव्यायामाचा कंटाळा करण्याची कारणं काहिही असली तरी प्रयत्नपूर्वक त्यावर मात नक्कीच करता येऊ शकते. मात्र यासाठी तुम्हाला व्यायाम करण्याचं महत्त्व मनापासून पटलं पाहीजे. जेव्हा तुम्ही एक महिना नियमित व्यायाम करता आणि त्याचे आश्चर्यकारक फायदे अनुभवू लागता. तेव्हा व्यायाम करण्याचा कंटाळादेखील हळूहळू कमी होऊ लागतो.\nदररोज व्यायामाचे हे आश्चर्यकारक फायदे जरूर वाचा\n1. ह्रदयरोगाचा धोका कमी होतो\nव्यायामाची सवय लावणं हे नेहमीच चांगलं असतं. कारण त्यामुळे तुमच्या छोट्या-मोठ्या आरोग्यसमस्या नक्कीच कमी होऊ शकतात. आजकाल आहारावरील अनियंत्रणामुळे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढण्याची समस्या अनेकांना सतावत असते. शिवाय शरीरात बॅड कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढल्यामुळे ह्रदयरोगाचा धोकाही वाढू लागतो. जर तुम्हाला ह्रदयरोगांपासून दूर राहायचे असेल तर नियमित व्यायाम करण्याचा कंटाळा करू नका.\nनियमित व्यायाम केल्यामुळे तुमच्या रक्तदाबावर तुमचे योग्य नियंत्रण राहते. अती कमी अथवा उच्च रक्तदाबाचा त्रास कमी करायचा असेल तर व्यायाम करण्याची सवय लावा. कारण रक्तदाब अनियंत्रित असेल तर अनेक आरोग्यसमस्या डोकं वर काढू लागतात.\nआरोग्य हीच खरी संपत्ती आहे असं आपण नेहमीच ऐकत असतो. मात्र जीवनशैलीतील बदलांमुळे ही खरी संपत्ती आजकाल दुर्मिळ झाली आहे. धकाधकीचे जीवन, वाढते प्रदूषण, असंतुलित आहार याचा विपरित परिणाम नकळत तुमच्या शरीरावर होत असतो. मात्र जर तुम्हाला कामाचा ताण दूर ठेवायचा असेल आणि सुदृढ शरीरप्रकृती हवी असेल तर व्यायाम करणं तुमच्या फायद्याचं ठरू शकतं.\n4. पाठदुखी कमी होते\nकामाची दगदग, रोजचा प्रवास आणि धावपळ यामुळे आजकाल अनेकांना पाठदुखीचा त्रास होत असतो. तासनतास एकाच जागी बसून केलेल्या बैठ्या कामामुळे रात्री झोपताना अचानक पाठदुखी जाणवू लागते. ज्यामुळे तुम्हाला पुरेशी झोपदेखील मिळत नाही. मात्र जर तुम्ही नियमित सकाळी काही मिनीटे व्यायामासाठी काढू शकला. तर पाठदुखी कायमची कमी होऊ शकते.\n5. हाडे मजबूत होतात\nव्यायामामुळे तुमच्या हाडांवर आणि स्नायूंवर योग्य ताण येतो. जो शारीरिक हालचालीसाठी गरजेचा असतो. नियमित व्यायाम केल्यामुळे तुमची हाडं मजबूत होतात. जर तुम्ही खेळाडू, नर्तक अथवा कलाकार असाल तर नियमित व्यायाम करा. कारण त्यामुळे तुमची शारीरिक हालचाल करण्याचा स्टॅमिना वाढू शकतो.\n6. मानसिक शांतता मिळते\nनियमित व्यायाम केल्यामुळे तुमचे शरीर सुदृढ होते आणि मानसिक शांतता मिळते. मन आणि शरीराचा जवळचा संबंध असतो. मन निरोगी असेल तर त्याचा परिणाम तुमच्या दैनंदिन कामावर नक्कीच चांगला परिणाम होऊ शकतो. जर तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी आणि कौटुंबिक जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर नियमित व्यायाम करा.\n7. रोग प्रतिकारशक्ती वाढते\nरोग प्रतिकारशक्ती कमी असल्यास वातावरणातील बदलांमुळे होणारे आणि संसर्गजन्य आजार लवकर होण्याची शक्यता असते. आजारपणांपासून दूर राहण्यासाठी शरीरातील रोग प्रतिकारशक्ती वाढणं गरजेचं आहे. नियमित व्यायाम केल्यामुळे तुमच्या शरीरातील रोग प्रतिकारशक्ती वाढू शकते.\n8. ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी होतो\nएका संशोधनानुसार नियमित व्यायाम करणाऱ्या महिलांना स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका 20 ते 30 टक्क्यांनी कमी होतो. कर्करोगापासून दूर राहण्यासाठी नियमित व्यायाम केल्यास चांगला फायदा होऊ शकतो.\n9. शरीराला योग्य ऊर्जा मिळते\nदिवसभर काम आणि कामासाठी लागणारी दगदग सहन करण्यासाठी तुमच्याा शरीराला पुरेशी ऊर्जा गरजेची असते. त्यामुळे जर तुम्ही दररोज सकाळी व्यायाम करत असाल तर तुम्हाला संध्याकाळी कामाहून घरी आल्यावरदेखील फ्रेश वाटू शकतं.\n10. चांगली झोप लागते\nनिरोगी राहण्यासाठी शरीराला पुरेशा झोपेची गरज असते. संशोधनानुसार जी माणसं कमीतकमी सहा ते सात तास पुरेशी झोप घेतात ते दिवसभर फ्रेश राहतात. मात्र काम आणि मानसिक चिंता यामुळे तुम्हाला रात्री लवकर झोप येत नाही आणि सकाळी उठल्यावर थकल्यासारखं वाटत राहतं. यासाठीच नियमित व्यायाम करा. शरीराची योग्य हालचाल झाल्यामुळे तुम्हाला रात्री गाढ आणि पुरेशी झोप मिळण्यास मदत होऊ शकेल.\nनिरोगी राहण्यासाठी आणि चिरतरूण दिसण्यासाठी फिटनेस टीप्स (Fitness Tips For Women In Marathi)\nऑफिसमध्ये बसल्याजागी करा ‘हे’ स्ट्रेचिंग एक्सरसाईज\n सोप्या व्यायामांनी होईल डबलचीनपासून कायमची सुटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.popxo.com/article/delete-negative-thoughts-for-stress-free-happy-life-in-marathi/", "date_download": "2021-12-05T09:16:51Z", "digest": "sha1:7FWVHQTNJRHH6BA3SCI6R3POPYRP64HN", "length": 9970, "nlines": 34, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "आनंदी राहण्यासाठी डोक्यातील 'डिलीट' बटणाचा करा वापर, जाणून घ्या कसं", "raw_content": "\nआनंदी राहण्यासाठी डोक्यातील ‘डिलीट’ बटणाचा करा वापर\nकॉम्प्यूटरवर काम करताना बऱ्याचदा आपल्या मनात येतं की, आपल्या आयुष्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कंट्रोल (control), अन्डू (undo), डिलीट (delete) अशी बटन्स (buttons) अथवा कोणतीही कमांड का नाही पण तुम्हाला माहीत आहे का पण तुम्हाला माहीत आहे का आपल्याला हवं असेल तर आपण आपल्या आयुष्यावर या कमांड्सचा उपयोग करून घेऊ शकतो. न्यूरोसायन्सच्या मताने डोक्यातील जुन्या गोष्टी डिलीट करून आपण त्यामध्ये नव्या गोष्टींना नक्कीच जागा देऊ शकतो. हीच गोष्ट तुमच्या हृदयाच्या बाबतीतही लागू होते. तुम्हाला तुमच्या आयुष्यात आनंदी राहायचं असेल तर तुमच्या डोक्यात आणि मनात असलेल्या नको त्या त्रासदायक आठवणी बाहेर काढून टाकणंच गरजेचं आहे.\nबऱ्याचदा आपल्या मनात अशा काही गोष्टी फीड होतात, ज्या वर्षानुवर्ष आपल्याला त्रास देत राहातात. काही लोकांच्या आयुष्यात अशा काही घटना घडतात की, त्याबद्दल ते कोणाशीच बोलू शकत नाहीत आणि त्याचा त्यांना त्रास होत राहातो अथवा कधीतरी कोणीतरी कोणाबद्दल तरी तुम्हाला सांगतं आणि तोच रोष तुमच्या मनात खदखदत राहातो. तुम्ही विसरू शकत नाही. त्यामुळे तुमच्या मनात नकारात्मकता येत राहाते. अशा नकारात्मक विचारांपासून दूर राहा. कारण अशा गोष्टी आपल्या मन आणि डोक्यावर वाईट परिणाम करत असतात. त्यामुळे शरीरावरही परिणाम होतो. खरं तर काही गोष्टी आपण मनातच ठेवतो आणि त्यामुळे अधिक त्रास होतो. तुम्हाला पण असंच वाटत असेल तर सर्वात पहिले तुमच्या मनात येणाऱ्या नकारात्मक विचारांना गुडबाय करा. कोणाशी बोलू शकत नसाल तर कोणत्या तरी डायरीमध्ये तुम्ही लिखाण सुरू करा. जेणेकरून तुमच्या मनातील विचारांना वाट मिळेल.\nतुमची सकाळ बनवा अधिक सुंदर ‘शुभ सकाळ’ संदेशांनी\nन बोलता येणं योग्य नाही\nकोणालाही आनंदी राहण्याचा सल्ला देणं आणि आपण आनंदी राहणं यामध्ये बराच फरक आहे. बऱ्याचदा आपण आपल्या अगदी जवळच्या आणि प्रिय व्यक्तींजवळही आपलं मन मोकळं करू शकत नाही. कारण आपण जरी त्यांना प्रिय मानत असलो तरीही त्या व्यक्ती आपल्याला प्रिय मानत नाहीत याचा अंदाज आपल्याला आलेला असतो. त्यामुळे त्यांच्याकडे आपलं मन मोकळं करायची आपली हिंमतच होत नाही. पण असं न बोलता येणं योग्य नाही. जे आपल्या मनात आहे ते आपल्या ओठांवर आणणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे तुमच्या मनात काही राहात नाही आणि सगळा मनातील सल निघून जातो. एकदाच बोलून टाकलं की मन देखील साफ राहतं आणि त्यामुळे त्रास न होता तुम्ही आनंदी राहू शकता.\nकदाचित तुम्ही बोललात आणि त्यांना राग आला असं तुम्हाला वाटेल. तसं झालं तरी योग्य पण निदान तुम्हाला मन तरी खात राहणार नाही. कारण मनात गोष्टी साठल्या तर त्याचा तुमच्या नात्यांवर अधिक वाईट परिणाम होतो. त्यामुळे मनात कोणतीही गोष्ट ठेवण्यापेक्षा ती डिलीट करण्यासाठी तुम्ही वेळच्या वेळी समोरच्याला ती गोष्ट सांगून टाकायला हवी. डोक्यात अशा गोष्टी कधीही सेव्ह करून ठेऊ नका. खरं तर अशा गोष्टी तर तुम्ही रिसायकल बिनमधूनदेखील काढून टाकणं अत्यंत गरजेचं आहे.\nयशस्वी जीवनासाठी प्रयत्नपूर्वक करा सकारात्मक विचार\nआयुष्यात आपण प्रत्येक गोष्टीचा तणाव घेत असतो. त्याचा परिणाम आपल्या शरीरावर आणि आरोग्यावर होतो. आजकाल अगदी लहान वयातही बऱ्याच जणांना स्मरणशक्तीचा प्रॉब्लेम होतो. लहानपणापासूनच स्पर्धात्मक जगात उभं राहण्यासाठी अनेक तणाव असतात. असं असताना तुम्ही स्वत:शी मैत्री करून घेणं गरजेचं आहे. कारण जर तुम्ही स्वत:ला आनंदी ठेऊ शकला नाहीत तर दुसऱ्यांनाही तुम्हाला आनंदी ठेवता येणार नाही. जगण्याचं हेच एक गमक आहे.\nलहान वयात अभ्यासाचा तणाव, मग प्रोफेशनल लाईफमध्ये स्वत:ला सेटल करण्याचा तणाव या सगळ्यात मैत्री आणि नात्यांवर तणाव येत राहातो. या सगळ्यात आपण स्वत:ला विसरतो. जे करणं योग्य नाही. आनंदी राहण्यासाठी आयुष्यात तणावाला डिलीट करण्याची गरज आहे. त्यामुळे दिवसातून काही वेळ स्वत:साठी काढा. स्वत:ला हसू द्या, आपल्या आवडीच्या लोकांना भेटा, त्यांच्याबरोबर फिरा. या सगळ्या गोष्टी करून तुम्ही आनंदी राहण्यासाठी आपल्या डोक्यातील गोष्टी काढण्यासाठी डिलीट बटणाचा वापर स्वत:च्या योग्य वागण्याने नक्कीच करू शकता.\nघरात सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी करा हे ‘5’ सोपे उपाय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagirikhabardar.com/archives/3717", "date_download": "2021-12-05T07:46:41Z", "digest": "sha1:77XORL36Z223JVNAHNENT5PFEVQ322SR", "length": 11291, "nlines": 133, "source_domain": "ratnagirikhabardar.com", "title": "भाजपचा 110 जागांचा प्रस्ताव शिवसेनेला अमान्य, 135-135-18 च्या सूत्रावर ठाम | रत्नागिरी खबरदार", "raw_content": "\nHome महाराष्ट्र भाजपचा 110 जागांचा प्रस्ताव शिवसेनेला अमान्य, 135-135-18 च्या सूत्रावर ठाम\nभाजपचा 110 जागांचा प्रस्ताव शिवसेनेला अमान्य, 135-135-18 च्या सूत्रावर ठाम\nमुंबई : सालाबादप्रमाणे जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावर युतीमध्ये तणातणी होण्याची शक्यता आहे. कारण विधानसभा निवडणुकांसाठी (Vidhansabha Election 2019) भाजपने (BJP) दिलेला 110 जागांचा प्रस्ताव शिवसेनेला (Shivsena) मान्य नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 135-135-18 या सूत्रावर शिवसेना ठाम असल्याचं म्हटलं जातं.\nफिफ्टी-फिफ्टी जागावाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी प्रत्येकी 135-135 जागा लढवाव्यात, अशी शिवसेनेची इच्छा आहे. महायुतीत मित्रपक्षांच्या वाट्याला 18 जागा येतील, असं सेनेने सांगितलं आहे.\nमित्रपक्षांनी 18 जागा आपापल्या चिन्हावर लढवाव्यात, भाजपच्या कमळ चिन्हावर लढवू नयेत, अशी शिवसेनेची अट आहे.\nमित्रपक्ष जर स्वतःच्या चिन्हावर निवडणूक लढवणार नसतील, तर त्यांनी नऊ जागा शिवसेनेच्या धनुष्यबाण, आणि नऊ जागा भाजपच्या कमळ चिन्हावर लढवाव्यात, असं शिवसेनेचं म्हणणं आहे.\nभाजपच्या आमदारांची संख्या वाढवण्यासाठी मुख्यमंत्री मित्रपक्षांना कमळ चिन्हावर लढवण्यास सांगण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळेच शिवसेनेने सावध भूमिका घेतली आहे.\nनुकत्याच केलेल्या अंतर्गत सर्व्हेतून भाजपच्या आशा आणखी वाढल्या आहेत. कारण, भाजप किमान 160 जागांवर जिंकेल असा अहवाल समोर आलाय. त्यामुळे 160 पेक्षा अधिक जागा लढवण्यावर भाजपचा जोर आहे.\nशिवसेनेला आधी 144 /144 चा फॉर्म्युला हवा होता. तर मित्रपक्षांना भाजपच्याच कोट्यातून जागा देण्याची मागणी शिवसेनेने केल्याचं म्हटलं जात होतं. मात्र शिवसेनेने आस्ते कदम घेत 135 जागांवर तडजोडीची तयारी दर्शवल्याचं दिसत आहे.\nयुतीतील मित्रपक्षांपैकी रिपाइं (RPI) हा सर्वात मोठा पक्ष असल्याने आम्हाला 10 जागा द्याव्यात, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचं रामदास आठवले यांनी सांगितलं होतं. 22 ते 23 जागांची यादी मुख्यमंत्र्यांकडे दिल्याचं रामदास आठवले म्हणाले होते.\nमाझा पक्ष रजिस्टर अ��ातना भाजपच्या चिन्हावर का लढायचं, याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली. अद्याप विचारविनिमय सुरु आहे, असंही आठवले म्हणाले होते.\nपक्षाची ओळख वेगळी ठेवायची असेल तर आपल्या चिन्हावर लढलं पाहिजे, मी महाराष्ट्र निवडणूक आयोगाशी बोलणार आहे. स्वतंत्र चिन्ह द्यावं, यासाठी प्रयत्न आहे, असं आठवलेंनी नमूद केलं होतं.\nPrevious articleकाँग्रेस जिल्हाध्यक्ष पदावरून रमेश कदम यांची उचलबांगडी\nNext articleलसिथ मलिंगाचा विक्रम, न्यूझीलंडविरुद्ध टी-२० सामन्यात हॅटट्रीकची नोंद\nकोरोनाची तिसरी लाट कदाचित ओमायक्रॉनच्या रुपात, मात्र घाबरण्याचं कारण नाही : आरोग्यमंत्री राजेश टोपे\nसंपकरी कर्मचाऱ्यांवर ‘मेस्मा’ कायद्यान्वये कारवाई होणार; एसटी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांचा इशारा\n‘ओमिक्रॉन’च्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील दर्शनाच्या नियमांमध्ये बदल\nफणसोपमध्ये एकाच कुटुंबातील १२ जणांना कोरोनाची लागण\nजिल्ह्यात कोरोनाचे ५ हजार २६१ सक्रिय रुग्ण\nलांजात आजपासून साधेपणाने उरूस साजरा होणार\nदेशात आतापर्यंत 20 कोटींहून अधिक कोरोना चाचण्या\nजिल्ह्यात 24 तासात 17 नवे पॉझिटिव्ह\n‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्रा रूग्णालयात दाखल, तब्येत पुन्हा बिघडली\nब्रेकिंग: कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण अभियानात भारताचा भीमपराक्रम; गाठला १०० कोटीचा टप्पा\nपेट्रोल डिझेलच्या दरात सलग सातव्या दिवशी वाढ\nजिल्ह्यात आज 5 नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद\nज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे निधन\nभोस्ते शिवसेना विभागप्रमुखपदी युवराज गुजर यांची निवड\nकोकण रेल्वे मधील प्लास्टिक मिश्रित वड्याने दोन वर्षाच्या मुलाची प्रकृती बिघडली\nदुचाकीसह दाम्पत्य कोसळले नदीत\nझाकण उघडे असल्याने महिला पडली गटारात\nराज्यात डिजिटल सातबाराचा एकाच दिवसात ३१ लाखांचा महसूल जमा; १ लाख...\nआगामी २४ तासात मॉन्सून दक्षिण अंदमान समुद्रात दाखल होण्याची शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida/t20-world-cup-history-is-history-we-will-beat-india-this-time-says-pakistan-captain-babar-azam-adn-96-2643112/", "date_download": "2021-12-05T08:40:52Z", "digest": "sha1:4QQNL257HIKQLCPHSDUKRHFZTXVTGTPG", "length": 16029, "nlines": 216, "source_domain": "www.loksatta.com", "title": "t20 world cup history is history we will beat India this time says pakistan captain babar azam | T20 WC: आत्मविश्वास की अतिआत्मविश्वास? भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानचा कप्तान म्हण���ो, ‘‘आम्ही…''", "raw_content": "रविवार, ५ डिसेंबर, २०२१\nT20 WC: आत्मविश्वास की अतिआत्मविश्वास भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानचा कप्तान म्हणतो, ‘‘आम्ही…''\nT20 WC: आत्मविश्वास की अतिआत्मविश्वास भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानचा कप्तान म्हणतो, ‘‘आम्ही…”\nयेत्या २४ ऑक्टोबरला भारत-पाक सामना रंगणार आहे. सामन्यापूर्वी बाबरनं बिनधास्त प्रतिक्रिया दिली.\nWritten By लोकसत्ता ऑनलाइन\nविराट कोहली आणि बाबर आझम\nभारत-पाकिस्तान क्रिकेट सामना चाहत्यांसाठी नेहमीच एक पर्वणी असते. हे दोन संघ फक्त आयसीसीच्या स्पर्धांमध्ये एकत्र येतात. हा सामना घोषित होताच अनेकजण या सामन्यासाठी आतूर असतात. सामन्यापूर्वी दोन्ही देशांकडून मत-मतांतरे नोंदवली जातात. यावेळी पाकिस्तानचा कप्तान बाबर आझमने सामन्यापूर्वी बिनधास्त प्रतिक्रिया दिली आहे. महत्त्वाची गोष्ट अशी, की वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तान भारताला कधीही पराभूत करू शकलेला नाही.\nबाबर म्हणाला, “संघ म्हणून तुमचा विश्वास आणि आत्मविश्वास एखाद्या स्पर्धेपूर्वी खूप महत्त्वाचा असतो. एक संघ म्हणून आमचेही तसेच आहे. आम्ही भूतकाळाचा नाही, तर भविष्याचा विचार करत आहोत. आम्ही त्यासाठी तयारी करत आहोत. मला पूर्ण विश्वास आहे की आम्ही चांगली तयारी केली आहे आणि त्या दिवशी चांगले क्रिकेट खेळू.”\nनीरज चोप्रा बनला चिमुकल्यांचा ‘भालाफेक प्रशिक्षक’; त्यावर पंतप्रधान मोदी म्हणाले, “हे पाहून…”\nIND vs NZ : शाब्बास रे पठ्ठ्या.. एजाजचा पराक्रम पाहून शरद पवारही झाले खूश; म्हणाले, ‘‘मुंबईत जन्मलेला आणि…”\nIND vs NZ 2nd TEST : न्यूझीलंडला ५४० धावांचं लक्ष्य\nसारा तेंडुलकर कोणासोबत गेली होती ‘डेट नाईट’वर इन्स्टाग्रामवर झाला खुलासा; पाहा फोटो\nहेही वाचा – जसप्रीत बुमराहशी तुलना होणारा शाहीन आफ्रिदी आहे तरी कोण\n“आम्ही गेल्या ३-४ वर्षांपासून यूएईमध्ये क्रिकेट खेळत आहोत आणि आम्हाला परिस्थिती चांगली माहीत आहे. विकेट कशी असेल आणि फलंदाजांना कशी कामगिरी करावी लागेल, हे आम्हाला माहीत आहे. त्या दिवशी जो चांगले क्रिकेट खेळेल तो जिंकेल. जर तुम्ही मला विचारले, तर आम्ही जिंकू”, असेही २७ वर्षीय बाबरने सांगितले.\n२०१९ च्या विश्वचषकात मँचेस्टर येथे पाकिस्तान आणि भारत एकमेकांसमोर आले होते, जेथे भारताने ८९ धावांनी विजय मिळवला. यंदाच्या टी-२० वर्ल्डरकपम��्ये २४ ऑक्टोबरला हे दोन्ही संघ आमनेसामने असतील. या दोघांव्यतिरिक्त न्यूझीलंड, अफगाणिस्तान आणि क्वालिफायरमधील इतर दोन संघांना गटात स्थान देण्यात आले आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nमराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.\nख्रिस गेलचे कौशल्य सर्वोत्तम – मॉर्गन\n निम्मा भारत लसीकृत झाला; आरोग्य मंत्र्यांनी ट्वीट करून दिली माहिती\nVIRAL VIDEO : सुंदर एअर होस्टेसने विमानतळावरच केला डान्स; Lazy Lad गाण्यावर तिचे स्टेप्स पाहून तुम्ही म्हणाल…\n’ शुबमन गिलनं चौकार ठोकताच वानखेडेवर प्रेक्षकांनी दिल्या घोषणा; VIDEO व्हायरल\nकाँग्रेस नेत्याने युपीच्या उपमुख्यमंत्र्यांना ‘त्या’ वक्तव्यावरून सुनावले; म्हणाले, “लुंगी घालणारी प्रत्येक व्यक्ती….”\n“इंदिरा गांधींच्या काळात ‘नाही’ म्हणण्याची मुभा होती, पण आता काँग्रेसमध्ये…”, गुलाम नबी आझाद यांचा पक्षनेतृत्वावर निशाणा\n“प्रत्येक माणसाला बजावून एकच सांगायचं…लढ”, प्रसाद ओकची पोस्ट व्हायरल\nVideo : बुलढाण्यातील वस्तीत शिरला वाघ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण\nनवीन अवतारात सादर होणार KTM 390 Adventure २०२२, जाणून घ्या काय आहेत खास वैशिष्ट्ये\nबाबा रामदेव यांच्याकडून जाणून घ्या, ‘या’ ४ योगासनांमुळे रक्तदाब कसा नियंत्रित होईल\nनागालँडमध्ये गोळीबारात १३ नागरिकांचा मृत्यू ; राहुल गांधींचा भारत सरकारला संतप्त सवाल, म्हणाले…\n“मी कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही, पण….;” कंगना रणौतचं उत्तर प्रदेश निवडणुकांबद्दल महत्वाचं विधान\nपहिल्या पत्नीवर फरहान अख्तरचे होते जीवापाड प्रेम, ‘या’ अभिनेत्याच्या भावामुळे मोडला १९ वर्षांचा संसार\nPHOTOS : IPL २०२२ पूर्वी मुंबई इंडियन्सनं संघाबाहेर केलेले २० क्रिकेटपटू; ‘हे’ दोघे आहेत मराठी\nPhotos : मुंबईत गेट वे ऑफ इंडियाजवळ जगातील सर्वात मोठा राष्ट्रध्वज, १४०० किलोच्या तिरंग्याचे खास फोटो\nनीरज चोप्रा बनला चिमुकल्यांचा ‘भालाफेक प्रशिक्षक’; त्यावर पंतप्रधान मोदी म्हणाले, “हे पाहून…”\nIND vs NZ : शाब्बास रे पठ्ठ्या.. एजाजचा पराक्रम पाहून शरद पवारही झाले खूश; म्हणाले, ‘‘मुंबईत जन्मले���ा आणि…”\nIND vs NZ 2nd TEST : न्यूझीलंडला ५४० धावांचं लक्ष्य\nसारा तेंडुलकर कोणासोबत गेली होती ‘डेट नाईट’वर इन्स्टाग्रामवर झाला खुलासा; पाहा फोटो\nIND vs NZ : दांड्या उडाल्या अन्… अश्विननं पुन्हा सोशल मीडियावर उठवलं रान; VIDEO पाहून व्हाल हैराण\nVIDEO : व्वा कॅप्टन.. न्यूझीलंडच्या ड्रेसिंग रूममध्ये गेला विराट कोहली अन् जिंकली सर्वांची मनं न्यूझीलंडच्या ड्रेसिंग रूममध्ये गेला विराट कोहली अन् जिंकली सर्वांची मनं", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune/registration-of-12-lakh-students-for-the-11th-cet-akp-94-2551175/", "date_download": "2021-12-05T08:11:04Z", "digest": "sha1:DNU2GWIDZAJK2TETN7TNO6QB3477N7LD", "length": 14400, "nlines": 211, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Registration of 12 lakh students for the 11th CET akp 94 | अकरावीच्या सीईटीसाठी १२ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी", "raw_content": "रविवार, ५ डिसेंबर, २०२१\nअकरावीच्या सीईटीसाठी १२ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी\nअकरावीच्या सीईटीसाठी १२ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी\nराज्य शासनाने यंदा अकरावीच्या प्रवेशांसाठी सीईटी घेण्याचा निर्णय घेतला आहे.\nWritten By लोकसत्ता टीम\nपुणे : राज्यात अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षेसाठी १२ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. आता नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात येणार नसल्याची माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी मंगळवारी दिली.\nराज्य शासनाने यंदा अकरावीच्या प्रवेशांसाठी सीईटी घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्य मंडळामार्फत २१ ऑगस्टला राज्यभरात ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याचे नियोजन आहे. राज्य मंडळाने सीईटीच्या नोंदणीसाठी २० जुलैपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली. मात्र संकेतस्थळाला तांत्रिक अडचणी येऊ लागल्याने अर्ज प्रक्रिया २१ जुलैपासून काही दिवसांसाठी बंद ठेवून पुन्हा सुरू करण्यात आली. अर्ज भरण्यासाठीची मुदत मंगळवारी संपली.\nराज्य मंडळातर्फे होणाऱ्या अकरावीच्या सीईटीसाठी ११ लाख ९९ हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी पूर्ण केली आहे. काही विद्यार्थ्यांनी शुल्क भरल्याची नोंद संगणकीय प्रणालीत होणे बाकी आहे. त्यामुळे राज्यभरातून सुमारे बारा लाख विद्यार्थी ही सीईटी देतील असा अंदाज आहे. सीईटीच्या नोंदणीसाठी अर्ज करायला मुदतवाढ देण्याबाबत मागणी आलेली नसल्याने आता नोंदणीसाठी मुदतवाढ दिली जाणार नाही, असे पाटील यांनी सांग���तले.\nप्रत्येक केंद्रावर ३०० विद्यार्थी\nराज्यात करोनाचा प्रादुर्भाव अजूनही संपलेला नसल्याने सुरक्षित वातावरणात विद्यार्थ्यांची ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याचे राज्य मंडळाचे नियोजन आहे. सुरक्षित अंतराचे नियम पाळून एका परीक्षा केंद्रावर साधारण ३०० विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येईल. विद्यार्थ्यांना त्यांच्या घराजवळील परीक्षा केंद्र देण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असेही पाटील यांनी सांगितले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nमराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.\nमेट्रोचे स्टेशन कोथरूडच्या कचरा डेपोच्या जागीच होणार\n’ शुबमन गिलनं चौकार ठोकताच वानखेडेवर प्रेक्षकांनी दिल्या घोषणा; VIDEO व्हायरल\nकाँग्रेस नेत्याने युपीच्या उपमुख्यमंत्र्यांना ‘त्या’ वक्तव्यावरून सुनावले; म्हणाले, “लुंगी घालणारी प्रत्येक व्यक्ती….”\n“इंदिरा गांधींच्या काळात ‘नाही’ म्हणण्याची मुभा होती, पण आता काँग्रेसमध्ये…”, गुलाम नबी आझाद यांचा पक्षनेतृत्वावर निशाणा\n“प्रत्येक माणसाला बजावून एकच सांगायचं…लढ”, प्रसाद ओकची पोस्ट व्हायरल\nVideo : बुलढाण्यातील वस्तीत शिरला वाघ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण\nबाबा रामदेव यांच्याकडून जाणून घ्या, ‘या’ ४ योगासनांमुळे रक्तदाब कसा नियंत्रित होईल\nनागालँडमध्ये गोळीबारात १३ नागरिकांचा मृत्यू ; राहुल गांधींचा भारत सरकारला संतप्त सवाल, म्हणाले…\nनवीन अवतारात सादर होणार KTM 390 Adventure २०२२, जाणून घ्या काय आहेत खास वैशिष्ट्ये\n“मी कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही, पण….;” कंगना रणौतचं उत्तर प्रदेश निवडणुकांबद्दल महत्वाचं विधान\nनीरज चोप्रा बनला चिमुकल्यांचा ‘भालाफेक प्रशिक्षक’; त्यावर पंतप्रधान मोदी म्हणाले, “हे पाहून…”\n५२ लाखांचा घोडा, ९ लाखांची मांजर; २०० कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी सुकेश चंद्रशेखरची जॅकलिनवर उधळपट्टी\nपहिल्या पत्नीवर फरहान अख्तरचे होते जीवापाड प्रेम, ‘या’ अभिनेत्याच्या भावामुळे मोडला १९ वर्षांचा संसार\nPHOTOS : IPL २०२२ पूर्वी मुंबई इंडियन्सनं संघाबाहेर केलेले २० क्रिकेटपटू; ‘हे’ द��घे आहेत मराठी\nPhotos : मुंबईत गेट वे ऑफ इंडियाजवळ जगातील सर्वात मोठा राष्ट्रध्वज, १४०० किलोच्या तिरंग्याचे खास फोटो\nVideo : गोष्ट पुण्याची – आप्पा बळवंत चौक आणि मेहेंदळे वाड्याचं काय आहे नातं\nजि.प. शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले फुलब्राईट पाठय़वृत्तीचे मानकरी\nएमपीएससीकडून संभाव्य वेळापत्रक जाहीर ; निकालाच्या महिन्याचा पहिल्यांदाच समावेश\n“…त्यामुळे ममता बॅनर्जी पुन्हा कधी रंग बदलतील आणि मोदींबरोबर जातील काही सांगता येत नाही”\nपुणे पाणी कपातीचा मुद्दा ; जयंत पाटील यांचं फडणवीसांना प्रत्युत्तर, म्हणाले…\nदेशात पहिल्यांदाच इन्क्युबेटरमध्ये मोराचा जन्म", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%AC_%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%AB%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A4%B7%E0%A4%95", "date_download": "2021-12-05T09:04:34Z", "digest": "sha1:AVU5X4NNL272APQIBXC4JXONSXMUNQC7", "length": 4434, "nlines": 127, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:२००६ फिफा विश्वचषक - विकिपीडिया", "raw_content": "\n\"२००६ फिफा विश्वचषक\" वर्गातील लेख\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\n२००६ फिफा विश्वचषक बाद फेरी\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ ऑक्टोबर २००७ रोजी ०९:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1433732", "date_download": "2021-12-05T08:48:53Z", "digest": "sha1:YHD3YXVUOOJHLXLCBOYSOYZIOVRTB6LG", "length": 4463, "nlines": 64, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"गुड फ्रायडे\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"गुड फ्रायडे\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१५:३२, १२ जानेवारी २०१७ ची आवृत्ती\n८७ बाइट्सची भर घातली , ४ वर्षांपूर्वी\n१६:०६, ६ एप्रिल २०१३ ची आवृत्ती (संपादन)\nEmausBot (चर्चा | योगदान)\n१५:३२, १२ जानेवारी २०१७ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nTiven2240 (चर्चा | योगदान)\n'''गूड फ्रायडे''' '''(पवित्र शुक्रवार/चांगला शुक्रवार/काळा शुक्रवार/महा शुक्रवार)''' हा [[ख्रिस्ती धर्म|ख्रिस्ती धर्मातील]] एक सुटीचा दिवस आहे. [[ईस्टर]]च्या आधील शुक्रवारी हा सण पाळला जातो. भारतामध्ये गूड फ्रायडे निमित्त बहुतांशी सरकारी व खाजगी कार्यालये व शैक्षणिक संस्थांना सुटी असते. ख्र्सिस्ती धर्मातील समजुतीप्रमाणे या दिवशी येशू ख्र्सिताला क्रॉसवर चढवण्यात आले. याची आठवण ठेवून ख्र्सिती जगात हा दिवस शोकदिवस म्हणून मानला जातो. काही ख्र्सिती पारंपारिक देशांमध्ये राष्ट्रीय दु:खवट्याप्रमाणे साजरा होतो. या दिवशी कोणत्याही आनंदायक कार्यक्रम साजरा करण्यात येत नाहीत. काही भाविक लोक चर्च मध्ये जाउन येशूने केलेल्या बलिदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात.\n{{भारतीय सण आणि उत्सव}}\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.blogsmarathi.com/2021/08/post-office-saving-account.html", "date_download": "2021-12-05T07:04:16Z", "digest": "sha1:VHMDY72W6NQJOWNRINVWATD7F7PXHJ7S", "length": 16946, "nlines": 111, "source_domain": "www.blogsmarathi.com", "title": "Post Office Saving Account Full Information in Marathi", "raw_content": "\nआज आपण पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंट बद्दल बोलणार आहोत. आजकाल प्रत्येकाला आपल्या भविष्यासाठी काही पैसे सुरक्षित ठेवायचे आहेत. अशा स्थितीमध्ये पोस्ट ऑफिस बचत खाते हा एक चांगला पर्याय आहे. ज्यात तुम्ही दरमहा काही पैसे जमा करून चांगली रक्कम वाचवू शकता. आणि तुमचे स्वप्न किंवा भविष्यातील कार्य पूर्ण करू शकता. तसे, पोस्ट ऑफिसमध्ये बचत करण्यासाठी अनेक योजना आहेत. ज्यामध्ये Post Office Saving Account हा देखील एक चांगला पर्याय आहे.\nपोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंट उघडण्याचे काही फायदे देखील आहेत. जे की तुम्हाला इतर कोणत्याही बँकेत बचत खाते उघडून मिळत नाही. उदाहरणार्थ, पोस्ट ऑफिसमधील बचत खाते फक्त ५०० रुपये मध्ये उघडले जाते. परंतु इतर बँकेत बचत खाते (१००० रुपये गाव - ३०००-१०००० रुपये मेट्रो सिटी) या दराने उघडले जाते. या व्यतिरिक्त, पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंटचे व्याज दर देखील इतर बँकांपेक्षा जास्त आहे. सध्या, पोस्ट ऑफिस बचत खात्यावर ४% प्रमाणे व्याज दर आहे.\nपोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाऊंट: पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते उघडण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जावे लागेल. की तुम्हाला खाते उघडण्याचा फॉर्म मिळेल. ते तुम्हाला भरून द्यावा लागेल आहे.\nपोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाऊंट खाते उघडण���यासाठी लागणारे कागदपत्रे पुढील प्रमाणे\nआधार कार्ड एक फोटो कॉपी\nपॅन कार्डची एक फोटो कॉपी\nदोन रंगीत पासपोर्ट आकाराची छायाचित्रे आवश्यक आहेत.\nफॉर्ममध्ये दिलेली माहिती भरल्यानंतर तुम्हाला पोस्ट ऑफिस ऑफिसर कडे फॉर्म सबमिट करावा लागेल. फॉर्म सबमिट करताना तुमचे मूळ आधार आणि पॅन तपासले जातात. माहिती तपासल्यानंतर तुम्हाला मनी डिपॉझिट स्लिप भरावी लागेल. ज्यात तुम्ही कमीत कमी 500 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम जमा करू शकता. स्लिप आणि पैसे जमा केल्यानंतर तुम्हाला पासबुक दिले जाते. ज्यात तुम्ही तुमच्या ठेवी आणि पैसे काढण्याची माहिती पाहू शकता. पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते एका दिवसात उघडले जाते.\nखाते उघडण्यासाठी फक्त ५०० रुपये रक्कम लागतात.\nवैयक्तिक/संयुक्त खात्यांवर वार्षिक 4.0% प्रमाणे व्याजदर भेटतो .\nपोस्ट ऑफिस बचत खात्यात चेक व एटीएम सुविधा उपलब्ध आहेत.\nखाते उघडताना चेक सुविधा घेतली नसेल तरी चालेल कारण तुम्ही चेकची सुविधा नंतर देखील मिळू शकते.\n२०१२-१३ या आर्थिक वर्षापासून 10,000/- पर्यंत मिळणारे व्याज करमुक्त आहे.\nखाते एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये ट्रान्सफर केले जाऊ शकते.\nइतर बँके प्रमाणेच आता एटीएम कार्डची सुविधा पोस्ट ऑफिस बचत खात्यातही उपलब्ध आहे. त्यामुळे आता तुम्हाला पुन्हा पुन्हा तुमच्या पोस्ट ऑफिसमध्ये जावे लागणार नाही. परंतु पोस्ट ऑफिस बचत खात्यात तुम्ही खाते उघडल्यानंतर 3 महिन्यांनंतरच एटीएम कार्डसाठी अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या घरच्या पोस्ट ऑफिस शाखेत जाऊन एक फॉर्म भरून सबमिट करावे लागेल. फॉर्म भरताना तुम्ही तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी अपडेट करणे आवश्यक आहे. एकदा तुमचे एटीएम अक्टिव्हेट झाले की त्यांनतर, तुम्ही कोणत्याही एटीएममधून पैसे काढू शकता.\nदररोज एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा २५००० /- रुपये इतकी आहे\nपोस्ट ऑफिसमध्ये रोख व्यवहारची मर्यादा. १०००० /- रुपये इतकी आहे\nइतर बँकेच्या एटीएममध्ये मोफत व्यवहारसाठी दरमहा मेट्रो सिटी मध्ये 3 मोफत व्यवहार करायला भेटतो (आर्थिक आणि गैर-आर्थिक दोन्ही)\nनॉन मेट्रो शहरमध्ये 5 विनामूल्य व्यवहार करायला भेटते (आर्थिक आणि गैर आर्थिक दोन्ही)\nइतर बँकेच्या एटीएममध्ये मोफत व्यवहार केल्यानंतर प्रति व्यवहार २०/- रुपये + GST शुल्क आकारते\nपोस्ट ऑफिस आता पूर्वीसारखे राहिले नाही आहे. ते आता इतर कोणत्याही बँकेपेक्षा कमी नाहीत. आधीच सांगितल्या प्रमाणे ते आपल्याला एटीएम कार्डची सुविधा देतात. इतकेच नाही तर ह्या व्यतिरिक्त, ते त्यांच्या खातेदाराला इंटरनेट बँकिंग सुविधा देखील देत आहेत. ज्याद्वारे तुम्ही घरी बसून तुमचे पोस्ट ऑफिस खाते अगदी सहजपणे वापरू शकता. पोस्ट ऑफिसला न जाता. तुमच्या खात्यात इंटरनेट बँकिंग सुविधा मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या होम पोस्ट ऑफिसला भेट द्यावी लागेल. तीथे तुम्हाला इंटरनेट बँकिंगचा फॉर्म भरावा लागेल आणि सबमिट करावा लागेल. तुमचे इंटरनेट बँकिंग 48 तासांमध्ये सक्रिय होईल.\nत्यानंतर तुम्हाला https://ebanking.indiapost.gov.in/ या लिंकवर जावे लागेल. त्यावर तुम्हाला New User Activation वर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा कस्टमर आयडी आणि अकाउंट आयडी टाकावा लागेल. जे तुमच्या पोस्ट ऑफिस पासबुकमध्ये असेल. त्यानंतर तुमच्या रेजिस्टरड मोबाईल नंबर आणि ईमेलवर एक OTP येईल. ओटीपी टाकल्या नंतर. तुम्हाला पासवर्ड तयार करावा लागेल. त्यानंतर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या इंटरनेट बँकिंगचा वापर करू शकता.\nनेट बँकिंग ने सर्व लिंक असलेल्या खात्यांचे व्यवहार पाहू शकता.\nतुम्ही नेट बँकिंग द्वारा तपशील पाहू/प्रिंट करू शकतो.\nपोस्ट ऑफिस बचत खात्यांमध्ये निधी हस्तांतरित करू शकतो.\nलिंक केलेल्या RD खात्यांमध्ये नेट बँकिंग द्वारा पैसे जमा करता येते.\nनेट बँकिंग द्वारा लिंक केलेल्या SSA खात्यात पैसे जमा करता येते.\nतसेच नेट बँकिंग द्वारा तुम्ही लिंक केलेल्या PPF खात्यात पैसे जमा करू शकता.\nTD खाते उघडू शकता.\nआरडी खाते देखील उघडू शकता .\nजर कोणते पेमेंट थांबले असेल तर तपासू शकता.\nफक्त दोन प्रौढ (संयुक्त A किंवा संयुक्त B)\nअल्पवयीनच्या वतीने एक पालक\nअस्वस्थ मनाच्या व्यक्तीच्या वतीने एक पालक\n10 वर्षांवरील एक अल्पवयीन त्याच्या नावावर\nसर्व डिपॉझिट/ पैसे काढणे संपूर्ण रुपयामध्ये असेल.\nकमीत कमी ५०० रुपये डिपॉझिट असावी (त्यानंतर डिपॉझिट 10 रुपयांपेक्षा कमी नाही)\nकमीत कमी ५० रुपये काढू शकता\nडिपॉझिट साठी कमाल मर्यादा नाही\n५०० रुपये पेक्षा कमी अकाउंटला पैसे राहतील अशा विथड्रॉवला परवानगी दिली जाणार नाही\nजर आर्थिक वर्षाच्या अखेरीस खाते मध्ये ५०० रुपये शिल्लक नसतील तर देखभाल शुल्क म्हणून 100 वजा केले जातील आणि जर खाते शिल्लक शून���य झाले तर खाते आपोआप बंद होईल\nमहिन्याच्या १० तारखेला आणि महिन्याच्या अखेरीस किमान शिल्लक आधारावर व्याजाची गणना केली जाईल आणि केवळ संपूर्ण रुपयामध्ये परवानगी दिली जाईल\nमहिन्याच्या १० तारखेला आणि शेवटच्या दिवसामधील शिल्लक ५०० रुपायाच्या खाली आल्यास महिन्यात कोणत्याही व्याजास परवानगी दिली जाणार नाही.\nप्रत्येक आर्थिक वर्षाच्या अखेरीस खात्यात व्याज अर्थ मंत्रालयाने निर्धारित केलेल्या व्याज दराने जमा केले जाईल\nखाते बंद होण्याच्या वेळी, ज्या महिन्यात खाते बंद आहे त्या आधीच्या महिन्यापर्यंत व्याज दिले जाईल\nआयकर कायद्याच्या 80 टीटीए अंतर्गत, सर्व बचत बँक खात्यांमधून १०,००० रुपया पर्यंत व्याज. आर्थिक वर्षात कमावलेल्या करपात्र उत्पन्नातून सूट दिली जाते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune/mumbai-drugs-case-kiran-gosavi-video-before-arrest-ncb-prabhakar-sail-sgy-87-2652764/", "date_download": "2021-12-05T08:30:15Z", "digest": "sha1:MVMKUQQ6BCHYWVUTNAAJAD3V4GJLXF2Z", "length": 22542, "nlines": 230, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Mumbai Drugs Case Kiran Gosavi Video Before Arrest NCB Prabhakar Sail sgy 87 | पुणे पोलिसांनी अटक करण्याआधी किरण गोसावीचा व्हिडीओ, म्हणाला, \"मी मराठी असल्याने...\"", "raw_content": "रविवार, ५ डिसेंबर, २०२१\nपुणे पोलिसांनी अटक करण्याआधी किरण गोसावीकडून मंत्र्यांचा उल्लेख; म्हणाला, “मंत्री वैगैरे जेवढे याच्या मागे…\"\nपुणे पोलिसांनी अटक करण्याआधी किरण गोसावीकडून मंत्र्यांचा उल्लेख; म्हणाला, “मंत्री वैगैरे जेवढे याच्या मागे…”\n“मुंबई पोलिसांनी केस हाती घेतली तर सर्वात प्रथम प्रभाकर साईलची माहिती काढावी. मंत्री वैगैरे जेवढे याच्या मागे आहेत त्या सर्वांची माहिती काढावी”\nWritten By लोकसत्ता ऑनलाइन\nमुंबईत क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सध्या अटकेत आहे. आर्यन खानवरील कारवाईवरुन सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले असून एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नवाब मलिक यांनी आरोपांना सुरुवात केली तेव्हा किरण गोसावी नावाचा उल्लेख केला होता. याशिवाय आर्यन खानसोबत सेल्फी काढल्यामुळेही तो चर्चेत होता. क्रूझवरील संपूर्ण कारवाईदरम्यान समीर वानखेडेंसोबत असणारा साक्षीदार किरण गोसावीला अखेर पुणे पोलिसांनी फसवणुकीच्या एका गुन्ह्याखाली अटक केली आहे.\nएनसीबीचा वादग्रस्त पंच किरण गोसावीला अटक; पुणे पोलिसांची मोठी कारवाई\nVideo : गोष्ट पुण्याची – आप्पा बळवंत चौक आणि मेहेंदळे वाड्याचं काय आहे नातं\nजि.प. शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले फुलब्राईट पाठय़वृत्तीचे मानकरी\nएमपीएससीकडून संभाव्य वेळापत्रक जाहीर ; निकालाच्या महिन्याचा पहिल्यांदाच समावेश\n“…त्यामुळे ममता बॅनर्जी पुन्हा कधी रंग बदलतील आणि मोदींबरोबर जातील काही सांगता येत नाही”\nदरम्यान पुणे पोलिसांनी ताब्यात घेण्याआधी किरण गोसावी याने एक व्हिडीओ प्रसिद्ध केला असून यामध्ये त्याने आपल्याविरोधात आरोप करणाऱ्या अंगरक्षक प्रभाकर साईलची चौकशी करण्याची मागणी केली आहे. यात त्याने सत्ताधारी किंवा विरोधातील नेत्याने आपल्या पाठीशी उभं राहावं असंही म्हटलं आहे.\n“मी प्रभाकर साईलविषयी काही बोलू इच्छितो. सॅम डिसूझासोबत कोणाचं संभाषण झालं; किती पैसे कोणी घेतले; किती पैसे कोणी घेतले प्रभाकर साईलला गेल्या पाच दिवसांत काय ऑफर आल्या आहेत प्रभाकर साईलला गेल्या पाच दिवसांत काय ऑफर आल्या आहेत हे त्याच्या मोबाइलमधून स्पष्टपणे समजेल. प्रभाकर साईल आणि त्याच्या दोन्ही भावांचे सीडीआर रिपोर्ट आणि मोबाइल संभाषण काढावे,” अशी मागणी किरण गोसावीने केली आहे.\n“मी प्रभाकरसोबत इथून तिथून पैसे आणण्यासोबत बोललो असेन तर माझे मोबाइल चॅट्स काढा. माझा आयात निर्यातीचा व्यावसाय आहे. त्यामध्ये पूर्वीच्या काही चॅट्स असतील ज्यामध्ये व्यावसायातील पैशांची देवाण-घेवाण याबद्दल चर्चा असायची तिथे मी त्याला पाठवायचो. पण २ तारखेनंतरचे याचे चॅट्स पाहावेत आणि डिलीट केलेले मेसेजही काढावेत एवढी विनंती आहे,” असंही त्याने म्हटलं आहे.\n“मुंबई पोलिसांनी केस हाती घेतली तर सर्वात प्रथम याची माहिती काढावी. मंत्री वैगैरे जेवढे याच्या मागे आहेत त्या सर्वांची माहिती काढावी. मी मराठी असल्याने माझ्या मागे कोणीतरी उभं राहावं. सत्तेतील असोत किंवा विरोधातील… एकाने तरी माझ्या पाठी उभं राहून मी सांगत आहे तितक्या गोष्टींसाठी मुंबई पोलिसांकडे विनंती करावी,” असं त्याने म्हटलं आहे.\n“प्रभाकर साईलचे फोन रेकॉर्ड काढा, सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील, जे आरोप करत आहे ते सर्व खोटे आहेत. यांनीच पैसे घेतले असून हा आणि त्याचे दोन भाऊ यात सहभागी आहेत,” असा आरोप किरण गोसावीने केला आहे.\nआर्यन खान प्रकरणी अजून खुलासे होण्याची शक्यता\nआर्यन खान प्रकरणावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. यामुळे राज्यात सध्या खळबळ उडाली असून समीर वानखेडेंच्या कुटुंबीयांकडूनही स्पष्टीकरण दिलं जात आहे. दुसरीकडे एनसीबीचा साक्षीदार प्रभारक साईलने जबाब पलटला असून समीर वानखेडेंवर आरोप केले असून यात किरण गोसावीचाही समावेश आहे. प्रभाकर साईल हा किरण गोसावीचा अंगरक्षक होता. किरण गोसावीला ताब्यात घेतल्यामुळे आर्यन खान प्रकरणी आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.\nअटक करण्यात आलेलं प्रकरण काय\n२०१८ मध्ये कसबा पेठ परिसरात राहणारा चिन्मय देशमुख हा नोकरीच्या शोधत होता. त्यावेळी त्याची किरण गोसावी आणि शेरबानो कुरेशी यांच्या सोबत ऑनलाईन ओळख झाली. या दोघांनी चिन्मयला मलेशियामध्ये चांगल्या पगाराची नोकरी लावतो असे सांगितले. त्यावर त्याच्याकडे वेळोवेळी पैशांची मागणी केली. त्यानुसार चिन्मयने तीन लाख रुपये दिले. मात्र तरी देखील नोकरी बाबत काही सांगितले गेले नाही. त्यावर अखेर त्यांनी फसवणुक झाल्याची तक्रार दिली होती.\nया तक्रारीच्या आधारे किरण गोसावी आणि शेरबानो कुरेशी यांना पोलिसांनी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र त्याला दोघांनीही काही प्रतिसाद दिला नव्हता. त्यावर दोघा आरोपींच्या शोधासाठी विविध ठिकाणी पथके रवाना करण्यात आली. यानंतर किरण गोसावीची मैत्रीण शेरबानो कुरेशी हिला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. तसंच, किरण गोसावीविरोधात लुकआऊट नोटीस काढण्यात आली होती.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nमराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.\nमेट्रोचे स्टेशन कोथरूडच्या कचरा डेपोच्या जागीच होणार\nVIRAL VIDEO : सुंदर एअर होस्टेसने विमानतळावरच केला डान्स; Lazy Lad गाण्यावर तिचे स्टेप्स पाहून तुम्ही म्हणाल…\n’ शुबमन गिलनं चौकार ठोकताच वानखेडेवर प्रेक्षकांनी दिल्या घोषणा; VIDEO व्हायरल\nकाँग्रेस नेत्याने युपीच्या उपमुख्यमंत्र्यांना ‘त्या’ वक्तव्यावरून सुनावले; म्हणाले, “लुंगी घालणारी प्रत्येक व्यक्ती….”\n“इंदिरा गांधींच्या काळात ‘नाही’ म्हणण्याची मुभा होती, पण आता काँग्रेसमध्ये…”, गुलाम नबी आझाद यांचा पक्षनेतृत्वावर निशाणा\n“प्रत्येक माणसाला बजावून एकच सांगायचं…लढ”, प्रसाद ओकची पोस्ट व्हायरल\nVideo : बुलढाण्यातील वस्तीत शिरला वाघ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण\nबाबा रामदेव यांच्याकडून जाणून घ्या, ‘या’ ४ योगासनांमुळे रक्तदाब कसा नियंत्रित होईल\nनवीन अवतारात सादर होणार KTM 390 Adventure २०२२, जाणून घ्या काय आहेत खास वैशिष्ट्ये\nनागालँडमध्ये गोळीबारात १३ नागरिकांचा मृत्यू ; राहुल गांधींचा भारत सरकारला संतप्त सवाल, म्हणाले…\n“मी कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही, पण….;” कंगना रणौतचं उत्तर प्रदेश निवडणुकांबद्दल महत्वाचं विधान\nनीरज चोप्रा बनला चिमुकल्यांचा ‘भालाफेक प्रशिक्षक’; त्यावर पंतप्रधान मोदी म्हणाले, “हे पाहून…”\nपहिल्या पत्नीवर फरहान अख्तरचे होते जीवापाड प्रेम, ‘या’ अभिनेत्याच्या भावामुळे मोडला १९ वर्षांचा संसार\nPHOTOS : IPL २०२२ पूर्वी मुंबई इंडियन्सनं संघाबाहेर केलेले २० क्रिकेटपटू; ‘हे’ दोघे आहेत मराठी\nPhotos : मुंबईत गेट वे ऑफ इंडियाजवळ जगातील सर्वात मोठा राष्ट्रध्वज, १४०० किलोच्या तिरंग्याचे खास फोटो\nVideo : गोष्ट पुण्याची – आप्पा बळवंत चौक आणि मेहेंदळे वाड्याचं काय आहे नातं\nजि.प. शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले फुलब्राईट पाठय़वृत्तीचे मानकरी\nएमपीएससीकडून संभाव्य वेळापत्रक जाहीर ; निकालाच्या महिन्याचा पहिल्यांदाच समावेश\n“…त्यामुळे ममता बॅनर्जी पुन्हा कधी रंग बदलतील आणि मोदींबरोबर जातील काही सांगता येत नाही”\nपुणे पाणी कपातीचा मुद्दा ; जयंत पाटील यांचं फडणवीसांना प्रत्युत्तर, म्हणाले…\nदेशात पहिल्यांदाच इन्क्युबेटरमध्ये मोराचा जन्म", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.newsdanka.com/politics/devendra-fadanvis-reaction-after-jalyukt-shivar-yojana-clean-chit/36071/", "date_download": "2021-12-05T08:49:55Z", "digest": "sha1:JD3CY7H43RMENHU4CJ4CIFAVNASYTZVV", "length": 11026, "nlines": 138, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Devendra Fadanvis Reaction After Jalyukt Shivar Yojana Clean Chit", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरराजकारण'जलयुक्त शिवार योजनेचा अहवाल म्हणजे सरकारनेच सरकारच्या टीकेला दिलेले उत्तर आहे'\n‘जलयुक्त शिवार य���जनेचा अहवाल म्हणजे सरकारनेच सरकारच्या टीकेला दिलेले उत्तर आहे’\nव्हायला हवी पवारांच्या जातवादी राजकारणाची चर्चा\nजावेद अख्तर हा कुंपणावरचा कावळा\nआझाद मैदानात रडत होती मराठी अस्मिता…\nदेवेंद्र फडणवीसांच्या जलयुक्त शिवार योजनेवर कॅगने काही आक्षेप घेतले होते. त्यानंतर चौकशीसाठी महाविकास आघाडी सरकारने एक समिती स्थापन केली होती. आता या समितीने जलयुक्त शिवार योजनेप्रकरणी तत्कालीन फडणवीस सरकारला क्लीन चीट दिली आहे. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांना यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.\nसमितीच्या निर्णयानंतर आनंद असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. ‘ही जनतेची योजना आहे. जनतेने राबवलेली योजना आहे. मी न्यायालयात एक रिपोर्ट दिला होता. त्यानुसारच हा अहवाल आला असावा. ६०० वेगवेळ्या तक्रारी होत्या. त्याबाबत चौकशी होईल, असे मी स्वतः म्हटले होते. चुकीच्या गोष्टींची चौकशी व्हायला पाहिजे. त्याला माझी काहीच हरकत नाही. पण, ६ लाख कामांसाठी ६०० कामांची चौकशी करण्यात आली. ती झाली नसती तर बरं झालं असतं. पण, ६०० तक्रारींसाठी पूर्ण योजनेला बदनाम करणे, हे बरोबर नाही’, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.\nक्रूझ ड्रग्स प्रकरणातला आणखी एक पंच फुटला\n‘दाऊद आपल्या देशात नसला, तरीही त्याचा प्रभाव महाविकास आघाडी सरकारवर आहे’\n जलयुक्त शिवार योजनेला क्लीन चिट\nहिमवर्षावात बालमित्रांनी गमावले प्राण\nदरम्यान, जलयुक्त शिवार योजनेवर फडणवीसांवर अनेकदा टीका करण्यात आली होती. त्यावरही फडणवीसांनी उत्तर दिले असून ‘हा अहवाल म्हणजे सरकारनेच सरकारच्या टीकेला दिलेले उत्तर आहे’, असेही फडणवीस म्हणाले.\nजलयुक्त शिवार ही जनतेची आणि जनतेने राबविलेली योजना\nउच्च न्यायालयाद्वारे स्थापित देशभरातील तज्ञांच्या समितीने सुद्धा हीच बाब सांगितली होती. त्यामुळे संपूर्ण योजनेला बदनाम करणे, हे चुकीचेच होते.\nआता योजनेच्या फायद्यांबाबत सरकारनेच उत्तर दिले आहे.#जलयुक्तशिवार #JalYuktShivar pic.twitter.com/3FaMuMH6EH\nकॅगच्या अहवालातील ताशेऱ्यांमुळे या योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यातच ठाकरे सरकारने जलयुक्त कामांच्या खुल्या चौकशीसाठी चार सदस्यीय SIT स्थापन केली होती. या समितीने राज्य सरकारला अहवाल सादर केला होता. त्यात ९०० कामांची लाचल��चपत विभागाच्या माध्यमातून व १०० कामांच्या विभागीय चौकशीची शिफारस केली होती. मात्र आता खुद्द सरकारच्या जलसंधारण विभागानेच या आक्षेपांवर उत्तर दिले आहे.\nपूर्वीचा लेखक्रूझ ड्रग्स प्रकरणातला आणखी एक पंच फुटला\nआणि मागील लेखज्ञानदेव आणि अज्ञान देव….\nफॉग चल रहा है\n‘ओमिक्रोन सर्वांना मारून टाकेल’ म्हणत डॉक्टरने कुटुंबाला संपवले\n१२ जणींना लग्नाच्या बेडीत अडकवणाऱ्याला घातल्या बेड्या\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nफॉग चल रहा है\n‘ओमिक्रोन सर्वांना मारून टाकेल’ म्हणत डॉक्टरने कुटुंबाला संपवले\n१२ जणींना लग्नाच्या बेडीत अडकवणाऱ्याला घातल्या बेड्या\nदहशतवादी समजून गोळीबार, ११ मजूर ठार\nभारतीय लष्करी अधिकारी पाकिस्तानी हॅकर्सचे लक्ष्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.popxo.com/article/gas-problems-in-young-children-and-its-management-in-marathi/", "date_download": "2021-12-05T08:48:45Z", "digest": "sha1:SC4DNGGYYPJFAZFX4HTHAW4VJD3LXQN2", "length": 8791, "nlines": 40, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "लहान मुलांमध्ये होणारी गॅसेसची समस्या आणि त्याचे व्यवस्थापन", "raw_content": "\nलहान मुलांमध्ये होणारी गॅसेसची समस्या आणि त्याचे व्यवस्थापन\nमहामारीच्या काळात पुकारलेल्या लॉकडाऊनमुळे शारीरीक हलचाली मंदावली असून वजन वाढणे, पाठीचे तसेच मानेचे दुखणे,ऑनलाईन क्लासमुळे डोळ्यांचे दुखणे तसेच खाण्याच्या सवयींमध्ये बदल झाल्यामुळे मुलांमध्ये देखील गॅसची समस्या सर्वसामान्यपणे आढळून येऊ लागली आहे. जर मुलाला अस्वस्थता जाणवत असेल तसेच ओटीपोटाचा त्रास जाणवत असल्यास पालकांनी दुर्लक्ष करू नये. मुलांमध्ये गॅसच्या समस्यांना आळा घालण्यासाठी, त्यांच्या रोजच्या आहारातील द्रवपदार्थाचे सेवन पुरेसे आहे की नाही हे तपासा, त्यांना फायबर युक्त अन्न खाण्यास प्रोत्साहन द्या, आम्लयुक्त पदार्थ अति प्रमाणात सारखेचे प्रमाण असलेले पदार्थ देणे शक्यतो टाळाच. हली खाण्याच्या चूकीच्या सवयी आणि इतर घटकांमुळे, मुलांमध्ये गॅसची समस्या ही एक सामान्य घटना आहे ज्याकडे त्वरित लक्ष देणे आवश्यक आहे. याबाबत आम्ही अधिक जाणून घेतले डॉ. सुरेश बिराजदार, बालरोग व नवजात शिशू तज्ञ , मदरहुड हॉस्पिटल, खारघर यांच्याकडून.\nआहारात अचानक झालेले बदल, दुधात किंवा दुधाच्या कोणत्याही पदार्थामध्ये असलेले लॅक्टोजमुळे येणा-या पोटाच्या समस्या, अन्न योग्यरित्या चावून न खाणे, जेवताना जास्त हवा गिळणे, पुरेसे पाणी न पिणे, फ्लावर, कोबी, शतावरी, ब्रोकोली यासारख्या भाज्यांचे अतिप्रमाणात सेवन करणे. तसेच जंक फूड, मसालेदार, तेलकट पदार्थांच्या सेवनाने गॅसची समस्या होऊ शकते. मुलांमध्ये गॅसची समस्या साखरयुक्त पचायला जड असलेले पदार्थ, फळांच्या रसांमुळे उद्भवते. कार्बोनेटेड पेयांमध्ये फॉस्फोरिक एसिडचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे अपचन आणि गॅसची समस्या उद्भवू शकते. जेव्हा मुले जेवताना फिरतात आणि खेळतात किवा घाईघाईत अन्नपदार्थांचे सेवन करतात तेव्हा त्यांच्या आतड्यांसंबंधी समस्या वाढू शकतात. जर तुमचे मुल एखादी क्रिया करण्यात व्यस्त असताना अन्नाचे सेवन करतो जसे की व्हिडिओ पाहणे,व्हिडीओ गेम्स खेळणे अशा वेळी शरीराकडून येणा-या संकेतांकडे दुर्लक्ष होऊन आहाराचे अतिसेवन अथवा अपुरे सेवन होण्याची शक्यता असते आणि ही परिस्थिती देखील गॅसेसची समस्या होण्यास कारणीभूत ठरते.\nवारंवार होणारी गॅसेसची समस्या\nमुलांमध्ये गॅसच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी महत्त्वपूर्ण उपाय:\nएकदम लहान मुलांना बोलता येत नाही. पण या समस्या होऊ नयेत यासाठी काय करणे आवश्यक आहे याबाबत आपण अधिक माहिती घेऊ. बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याची काळजी घेणे आवश्यक असते. विशेषतः बाळाला बोलायला यायला लागेपर्यंत त्याला नक्की काय होतंय हे नीट पाहावे लागते. मुलांच्या गॅसच्या समस्येवर काय उपाय करायचा ते जाणून घेऊया.\nमुलांनी गॅसच्या समस्येची शक्यता कमी करण्यासाठी पुरेसे पाणी प्यावे\nअन्न व्यवस्थित चावून खाणे\nफायबर युक्त अन्नाचे सेवन करणे\nचिप्स, नमकीन, केक, पेस्ट्री, फ्रेंच फ्राईज, पिझ्झा, पास्ता, अति गोड पदार्थ खाणे टाळावे\nशर्करायुक्त तसेच कार्बोनेटेड पेयांचे सेवन टाळावे\nअन्नाचे सेवन केल्यानंतर लगेचच झोपू नये\nमुलांच्या पोटाची मालिश करा, प्रोबायोटिक्स द्या, मुलाला व्यायामासाठी प्रोत्साहित करा आणि मैदानी खेळ खेळावयास प्रोत्साहन द्या\nताजे शिजवलेले अन्न, सूप आणि भाज्या गॅसची समस्या दूर ठेवण्यास मदत करू शकतात\nतुम्हीही या सोप्या टिप्स वापरून आपल्या मुलांची काळजी घेऊ शकता. तसंच नियमित मुलांच्या आरोग्याची तपासणी करणेदेखील आवश्यक आहे.\nतुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida/salman-butt-looks-forward-to-career-change-as-umpire-match-referee-adn-96-2515002/", "date_download": "2021-12-05T07:25:29Z", "digest": "sha1:7F36WAH7RGICIHO4M4C5FUETPBMVSSSZ", "length": 14805, "nlines": 218, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Salman Butt looks forward to career change as umpire & match referee |तुरुंगात गेलेला पाकिस्तानी क्रिकेटपटू आता बनणार अंपायर!", "raw_content": "रविवार, ५ डिसेंबर, २०२१\nतुरुंगात गेलेला पाकिस्तानी क्रिकेटपटू आता बनणार अंपायर\nतुरुंगात गेलेला पाकिस्तानी क्रिकेटपटू आता बनणार अंपायर\n११ वर्षांपूर्वी ‘या’ क्रिकेटपटूने केलेल्या कृत्यामुळे क्रिकेटविश्व अक्षरश: हादरले होते.\nWritten By लोकसत्ता ऑनलाइन\nपाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बट २०१०मध्ये झालेल्या स्पॉ़ट फिक्सिंग प्रकरणात दोषी आढळला होता. यामुळे त्याला तुरूंगात जावे लागले. एवढेच नव्हे, तर त्याच्यावर १० वर्षांची बंदीदेखील घालण्यात आली. पण भविष्यात तो आता अंपायर होऊ शकतो. पीसीबीने आयोजित केलेल्या ऑनलाईन लेव्हल-१ पंच अभ्यासक्रमामध्ये सलमान बट उपस्थित होता.\nइंग्लंडमध्ये केली होती स्पॉट फिक्सिंग\nऑगस्ट २०१०मध्ये झालेल्या लॉर्ड्स कसोटीत बुकी मजहर मजीद याच्यासह तीन क्रिकेटपटूंनी स्पॉट फिक्सिंग केले होते. कसोटी सामन्यात कर्णधार सलमान बटच्या आदेशानुसार मोहम्मद आसिफ आणि मोहम्मद आमिर यांनी नो-बॉल टाकला होता. या घटनेमुळे क्रिकेटविश्व हादरले होते. दोषी आढळलेल्या खेळाडूंना तुरूंगात जावे लागले. बंदीनंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर मैदानात परतल्यानंतर निवृत्त झाला आहे, तर आसिफला अद्याप संधी मिळालेली नाही.\nहेही वाचा – तब्बल सहा वर्षानंतर विम्बल्डन करतंय सचिन-विराटला ‘मिस’..\nबट अंपायर होणार हे समजताच चाहत्यांनी ‘अशा’ प्रतिक्रिया दिल्या आहेत.\nपीसीबीने ७ ते २५ जून या कालावधीत आयोजित केलेल्या अंपायर व सामना अधिकाऱ्यांच्या कोर्समध्ये एकूण ३४६ जण उपस्थित होते. यामध्ये एकूण ४६ क्रिकेटपटू होते. सलमान बट व्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळ��ारे अब्दुल राऊफ, बिलाल आसिफ आणि शोएब खानदेखील सामील झाले. पीसीबी लेव्हल-१ पासून लेव्हल-३ पर्यंत अभ्यासक्रम घेणार आहे. त्यांनी पहिल्या टप्प्यातील कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nमराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.\nरसिका , सारा , सुधांशु, आदित्य यांची विजयी सलामी\nबाबा रामदेव यांच्याकडून जाणून घ्या, ‘या’ ४ योगासनांमुळे रक्तदाब कसा नियंत्रित होईल\nनागालँडमध्ये गोळीबारात १३ नागरिकांचा मृत्यू ; राहुल गांधींचा भारत सरकारला संतप्त सवाल, म्हणाले…\n“मी कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही, पण….;” कंगना रणौतचं उत्तर प्रदेश निवडणुकांबद्दल महत्वाचं विधान\nनीरज चोप्रा बनला चिमुकल्यांचा ‘भालाफेक प्रशिक्षक’; त्यावर पंतप्रधान मोदी म्हणाले, “हे पाहून…”\n५२ लाखांचा घोडा, ९ लाखांची मांजर; २०० कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी सुकेश चंद्रशेखरची जॅकलिनवर उधळपट्टी\nराजधानी दिल्लीत ओमायक्रॉनचा शिरकाव; देशात नव्या व्हेरिएंटने बाधित पाचवा रुग्ण सापडला\nओमायक्रॉनचा धोका अन् देशात महिन्याभरात २५ लाख लग्न; आरोग्य तज्ज्ञांनी दिला इशारा, म्हणाले…\n“Omicron मुळे जानेवारीत करोनाची तिसरी लाट येणार, पण…”; अभ्यासातून समोर आली दिलासादायक माहिती\nVideo : अमित ठाकरेंचं राज्यातील जनतेला आवाहन; म्हणाले, “येत्या ११ डिसेंबरला…\nनागालँडमध्ये मध्यरात्री गोळीबार, १३ नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू; केंद्रीय गृहमंत्र्यांनी व्यक्त केला घटनेवर संताप\n“जगातील सर्वोत्तम बाबा”, विनोद दुआ यांच्या निधनानंतर मुलीची भावनिक पोस्ट\nपहिल्या पत्नीवर फरहान अख्तरचे होते जीवापाड प्रेम, ‘या’ अभिनेत्याच्या भावामुळे मोडला १९ वर्षांचा संसार\nPHOTOS : IPL २०२२ पूर्वी मुंबई इंडियन्सनं संघाबाहेर केलेले २० क्रिकेटपटू; ‘हे’ दोघे आहेत मराठी\nPhotos : मुंबईत गेट वे ऑफ इंडियाजवळ जगातील सर्वात मोठा राष्ट्रध्वज, १४०० किलोच्या तिरंग्याचे खास फोटो\nIND vs NZ : शाब्बास रे पठ्ठ्या.. एजाजचा पराक्रम पाहून शरद पवारही झाले खूश; म्हणाले, ‘‘मुंबईत जन्मलेला आणि…”\nIND vs NZ 2nd TEST : लंचपर्यंत भारताकडे ४०५ धावांची आघाडी\nसारा तेंडुलकर कोणासोबत गेली होती ‘डेट नाईट’वर इन्स्टाग्रामवर झाला खुलासा; पाहा फोटो\nIND vs NZ : दांड्या उडाल्या अन्… अश्विननं पुन्हा सोशल मीडियावर उठवलं रान; VIDEO पाहून व्हाल हैराण\nVIDEO : व्वा कॅप्टन.. न्यूझीलंडच्या ड्रेसिंग रूममध्ये गेला विराट कोहली अन् जिंकली सर्वांची मनं न्यूझीलंडच्या ड्रेसिंग रूममध्ये गेला विराट कोहली अन् जिंकली सर्वांची मनं\nभारत-न्यूझीलंड दुसरी कसोटी : बळीदशक एजाझचे वर्चस्व भारताचे न्यूझीलंडच्या फिरकीपटूचा ऐतिहासिक पराक्रम", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.thosprahar.com/silver-play-button-on-guardian-minister-bachchu-kadus-youtube-channel/", "date_download": "2021-12-05T09:01:48Z", "digest": "sha1:X25GC5ONKAIQAQLUFK72KU2G3FJDJ6DP", "length": 10194, "nlines": 104, "source_domain": "www.thosprahar.com", "title": "पालकमंत्री बच्चू कडू यांच्या युट्युब चॅनलला सिल्व्हर प्ले बटन - ThosPrahar News | Thos Nirbhid Marathi Batmya", "raw_content": "\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nवस्त्रहरणाच्या सीन शूटिंग नंतर ढसाढसा रडली द्रौपदी..पहा काय होत कारण..\nघाबरू नका हे आहेत उपाय आणि उपचार..\nअमळनेर: दामिनी पथकाचे मुंदडा विद्यालयात समुपदेशन..सर्व शाळांना देणार भेट..\nअमळनेर: एकतास येथे पिक नियोजनाची जलमिञांची गावसभा संपन्न..\nअमळनेर: सोनू भटू चौधरी यांची जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी व अंमळनेर तालुकाध्यक्ष छोटू रमेश चौधरी यांची निवड..\nमुख्यपेज/Akola/पालकमंत्री बच्चू कडू यांच्या युट्युब चॅनलला सिल्व्हर प्ले बटन\nपालकमंत्री बच्चू कडू यांच्या युट्युब चॅनलला सिल्व्हर प्ले बटन\nपालकमंत्री बच्चू कडू यांच्या युट्युब चॅनलला सिल्व्हर प्ले बटन\nअकोला : राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या यु ट्यूब चॅनलला आज यु ट्यूब कडून मानाचे सिल्व्हर प्ले बटन प्रदान करण्यात आले. यु ट्युबच्या अमेरिकेतील कार्यालयाकडून प्राप्त या पत्राचा आज ना.कडू यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वीकार केला. समाज माध्यमांमध्ये ना.कडू हे लोकप्रिय असून त्यांना मोठी फॉलोअरशिप लाभली आहे. यु ट्यूब वर ना.कडू यांना एक लाख87 हजार फॉलोअर्स आहेत. या शिवाय ट्विटर 2 लाख 51 हजार, फेसबुक 7 लाख 2 हजार फॉलोवर व इंस्टाग्राम 3 लाख 20 हजार यासारख्या माध्यमांवरही ना.कडू यांना फॉलोअर्स आहेत.\nपावसा अभावी अकोले तालुक्यातील भात शेती संकटात तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ – माजी आमदार वैभव पिचड\nपोलीस पाटील बहिष्कार प्रकरण. बिरसा क्रांती दलाची सोनोना गावाला भेट\n मोठी बातमी : दादा म्हणाले, थांबा तुमचे धोतरच फेडतो; भाजप नेते लगेच घड्याळ बांधण्याच्या तयारीत\nBig Breaking..तुषार पुंडकर हत्याकांड ; ॲड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती\nBig Breaking..तुषार पुंडकर हत्याकांड ; ॲड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती\nक्रांतीविर बिरसा मूंडा यांचे विचार युवकांनी अंगीकृत करावे\nठोसप्रहार न्यूज अँप डाउनलोड करा\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nअमळनेर : माईंड पार्लर मधील फलक, लोकांच्या चर्चेला उधाण…\nशशी थरूर यांचा 6 महिला खासदारांसोबत सेल्फी व्हायरल… कप्शनमुळे वादात..मागितली माफी…\nधक्कादायक: भाऊ झाला वैरी..अल्पवयीन बहिणीवरच केला भावांनी सतत बलात्कार..अल्पवयीन बहिणीवरच केला भावांनी सतत बलात्कार..गरोदर राहिल्यानंतर घटना उघडकीस..\nमहत्वाचे..पुरुषांच्या दाढी मुळे महिलांना जावे लागत आहे “या”आजाराला सामोरे..\nअमळनेर:अजून दोन तरुणी नेल्या पळऊन..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/rpi-athavale-group", "date_download": "2021-12-05T07:35:01Z", "digest": "sha1:RE7KQQJ5M7VCTAGETPBI6YBYZEMKMR3B", "length": 11948, "nlines": 235, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nभुजबळ धमकीप्रकरणी दूध का दूध पानी का पानी होणार; आमदार कांदेंसह छोटा राजनच्या पुतण्याला समन्स\nशिवसेना आमदार सुहास कांदे (ShivSena MLA) यांच्या भुजबळ धमकी प्रकरणाच्या आरोपानंतर नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. ...\n, काय करावं आणि काय नाही; डॉ. भोंडवेंनी दिला सल्ला\nAurangabad | औरंगाबादमध्ये कोल्ड्रिंक्सची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात, नागरिकांनी पळवले बॉक्स\nसाहित्य संमेलनाचा आज पवारांच्या उपस्थितीत समारोप\nअवकाळी पावसानंतर डोंबिवलीत दाट धुक्याची चादर, हवेत गारवा\nताज्या बातम्या2 hours ago\nभाजपनंच 180 एमएलटी पाणीकपात पुणेकरांना सहन करायला लावली, जयंत पाटलांचं फडणवीसांना प्रत्युत्तर\nबीडमध्ये आगार प्रशासनाकडून आंदोलन उधळून लावण्याचा प्रयत्न; महिला कर्मचाऱ्यांना आश्रू अनावर\nJalana | नागरिकांनी कोव्हिड संदर्भातील नियम आणि सूचनांचं पालन करावं, राजेश टोपेचं आवाहन\nओमिक्रॉनबाधित रुग्ण महाराष्ट्रात आला तेव्हा विमानतळावर RTPCR सुविधा नव्हती – प्रदीप आवटे\nMumbai | राज्यात ओमिक्रॉनचा शिरकाव, नागरिकांमध्ये धाकधुक वाढली, डॉ. रवी गोडसे काय म्हणाले \nSpecial Report | उंचीचा थरार जेव्हा थरकापात बदलतो\nKiara Advani| रास्पबेरी पिंक लेहेंगा परिधान करुन कियारा अडवाणीने लावली इंटरनेटवर आग , लेहेंग्याची किंमत ऐकून अवाक व्हाल\nफोटो गॅलरी16 mins ago\nTravel Special : लग्नाआधी मित्रांसोबत चिल करायचंय मग ‘या’ खास ठिकाणी बॅचलर पार्टी करा\nFace Pack : हिवाळ्यात ‘हे’ घरगुती फेसपॅक त्वचेवरील चमक वाढवण्यास मदत करतील\nRasika Sunil Honeymoon | मालदिवच्या निळ्याशार समुद्रात रसिका सुनीलचे निवांत क्षण\nफोटो गॅलरी2 hours ago\nWinter Food : हिवाळ्यात दररोजच्या आहारामध्ये ‘या’ पदार्थांचा समावेश करणे फायदेशीर\nलाईफस्टाईल फोटो2 hours ago\nLavender Oil : निरोगी त्वचेसाठी अशा प्रकारे लॅव्हेंडर तेलाचा वापर करा, वाचा\nWinter Care : कोरडेपणामुळे चेहरा निस्तेज झाला आहे तर ‘हे’ घरगुती उपाय फायदेशीर\nChandra Darshan 2021: सूर्यग्रहणानंतरचे चंद्रदर्शन तुमचे नशीब बदलून टाकेल\nMars Transit Zodiac | आता वाईट काळ संपलाच म्हणून समजा , मंगळ ग्रह दिशा बदलणार, 4 राशींचे नशीब पालटणार\nफोटो गॅलरी17 hours ago\n4 Dec 2021 Surya Grahan 2021 Photos | वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाचे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल “हिरा है सदा के लिए”\nदत्तात्रय भरणेंची संवेदनशीलता, अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले, जखमीला पाठवलं रुग्णालयात\nमी किंवा मटन दोघांपैकी एकाला निवड; पतीची पत्नीकडे अजब मागणी, बायकोने निवडले चक्क मटन\nSkin Care : दही आणि काकडीची पेस्ट चेहऱ्याला लावा आणि तजेलदार त्वचा मिळवा\nयंदाच्या सवाई गंधर्व महोत्सवावर ओमीक्रॉनचे सावट ; आयोजक घेणार उपमुख्यमंत्र्यांची भेट\n..तर Emergency Fund अडचणीच्या वेळी कामी येणार, किती अन् कशी गुंतवणूक करावी\nKiara Advani| रास्पबेरी पिंक लेहेंगा परिधान करुन कियारा अडवाणीने लावली इंटरनेटवर आग , लेहेंग्याची किंमत ऐकून अवाक व्हाल\nफोटो गॅलरी16 mins ago\nभारतीय मोटारसायकल बाजारात Hero MotoCorp ला पछाडत Bajaj Auto ची पहिल्या नंबरवर झेप\nNashik| साहित्य संमेलनात पुस्तकांचे मार्केट डाऊन, ऑनलाईनला तेजी; 5 वर्षांत खरेच वेगळे चित्र असेल\nसेन्सेक्समधील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांचे बाजारमूल्य 1.29 लाख कोटींनी वाढले, TCS ला सर्वाधिक नफा\nNagpur alert | सरकारी नोकरीचे आमिष, सव्वापाच लाखांनी गंडविले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/toll-free-helpline", "date_download": "2021-12-05T07:51:18Z", "digest": "sha1:KHNCZ2VQDFH5VPEENUJGAO4VRN7QAP6P", "length": 12221, "nlines": 235, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nज्येष्ठ नागरिकांसाठी देशात पहिल्यांदा एल्डर लाइन टोल फ्री क्रमांक, मदतीसाठी 14567 वर करा कॉल\nउदाहरणार्थ, कॉल करणाऱ्यांपैकी एक तिच्या सासूसाठी हॉस्पिटल शोधत होती, जी पार्किन्सन रोगाने ग्रस्त होती आणि आरोग्याच्या समस्यांमुळेही त्रस्त होती. त्यांचा कोविड अहवाल पॉझिटिव्ह आला आणि ...\n, काय करावं आणि काय नाही; डॉ. भोंडवेंनी दिला सल्ला\nAurangabad | औरंगाबादमध्ये कोल्ड्रिंक्सची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात, नागरिकांनी पळवले बॉक्स\nसाहित्य संमेलनाचा आज पवारांच्या उपस्थितीत समारोप\nअवकाळी पावसानंतर डोंबिवलीत दाट धुक्याची चादर, हवेत गारवा\nताज्या बातम्या2 hours ago\nभाजपनंच 180 एमएलटी पाणीकपात पुणेकरांना सहन करायला लावली, जयंत पाटलांचं फडणवीसांना प्रत्युत्तर\nबीडमध्ये आगार प्रशासनाकडून आंदोलन उधळून लावण्याचा प्रयत्न; महिला कर्मचाऱ्यां���ा आश्रू अनावर\nJalana | नागरिकांनी कोव्हिड संदर्भातील नियम आणि सूचनांचं पालन करावं, राजेश टोपेचं आवाहन\nओमिक्रॉनबाधित रुग्ण महाराष्ट्रात आला तेव्हा विमानतळावर RTPCR सुविधा नव्हती – प्रदीप आवटे\nMumbai | राज्यात ओमिक्रॉनचा शिरकाव, नागरिकांमध्ये धाकधुक वाढली, डॉ. रवी गोडसे काय म्हणाले \nSpecial Report | उंचीचा थरार जेव्हा थरकापात बदलतो\nKiara Advani| रास्पबेरी पिंक लेहेंगा परिधान करुन कियारा अडवाणीने लावली इंटरनेटवर आग , लेहेंग्याची किंमत ऐकून अवाक व्हाल\nफोटो गॅलरी33 mins ago\nTravel Special : लग्नाआधी मित्रांसोबत चिल करायचंय मग ‘या’ खास ठिकाणी बॅचलर पार्टी करा\nFace Pack : हिवाळ्यात ‘हे’ घरगुती फेसपॅक त्वचेवरील चमक वाढवण्यास मदत करतील\nRasika Sunil Honeymoon | मालदिवच्या निळ्याशार समुद्रात रसिका सुनीलचे निवांत क्षण\nफोटो गॅलरी3 hours ago\nWinter Food : हिवाळ्यात दररोजच्या आहारामध्ये ‘या’ पदार्थांचा समावेश करणे फायदेशीर\nलाईफस्टाईल फोटो3 hours ago\nLavender Oil : निरोगी त्वचेसाठी अशा प्रकारे लॅव्हेंडर तेलाचा वापर करा, वाचा\nWinter Care : कोरडेपणामुळे चेहरा निस्तेज झाला आहे तर ‘हे’ घरगुती उपाय फायदेशीर\nChandra Darshan 2021: सूर्यग्रहणानंतरचे चंद्रदर्शन तुमचे नशीब बदलून टाकेल\nMars Transit Zodiac | आता वाईट काळ संपलाच म्हणून समजा , मंगळ ग्रह दिशा बदलणार, 4 राशींचे नशीब पालटणार\nफोटो गॅलरी18 hours ago\n4 Dec 2021 Surya Grahan 2021 Photos | वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाचे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल “हिरा है सदा के लिए”\nNagpur Jobs | आयटीतील विद्यार्थ्यांना आले सुगीचे दिवस, अभियांत्रिकी महाविद्यालयांत मुलाखती\nआठ वर्षात 12 महिलांना लग्नाचं आमिष, मुंबईतील भामट्याला अटक\nपक्ष बांधणीसाठी कधी बैलगाडीतून तर कधी घोड्यावरून; आशिष शेलारांच्या घोडदौडीने भाजपला बळ, मुंबईत सलग दुसऱ्यांदा शेलारांचा करिश्मा चालणार\nदत्तात्रय भरणेंची संवेदनशीलता, अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले, जखमीला पाठवलं रुग्णालयात\nमी किंवा मटन दोघांपैकी एकाला निवड; पतीची पत्नीकडे अजब मागणी, बायकोने निवडले चक्क मटन\nSkin Care : दही आणि काकडीची पेस्ट चेहऱ्याला लावा आणि तजेलदार त्वचा मिळवा\nयंदाच्या सवाई गंधर्व महोत्सवावर ओमीक्रॉनचे सावट ; आयोजक घेणार उपमुख्यमंत्र्यांची भेट\n..तर Emergency Fund अडचणीच्या वेळी कामी येणार, किती अन् कशी गुंतवणूक करावी\nKiara Advani| रास्पबेरी पिंक लेहेंगा परिधान करुन कियारा अडवाणीने लावली इंटरनेटवर आग , लेहेंग्य���ची किंमत ऐकून अवाक व्हाल\nफोटो गॅलरी33 mins ago\nभारतीय मोटारसायकल बाजारात Hero MotoCorp ला पछाडत Bajaj Auto ची पहिल्या नंबरवर झेप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%85%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2", "date_download": "2021-12-05T08:13:58Z", "digest": "sha1:GDOSLXNUJHNM5CESAMBYEE5JV7M34W7L", "length": 8982, "nlines": 103, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पॅरालिंपिक फुटबॉल - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nक्रीडा · प्रशासकीय संघटना · खेळाडू · राष्ट्रीय खेळ\nबास्केटबॉल (बीच, डेफ, वॉटर, व्हीलचेअर, फिबा ३३) · कॉर्फबॉल · नेटबॉल (फास्टनेट, इंडोअर) · स्लॅमबॉल\nफुटबॉल (बीच, फुटसाल, इंडोअर, स्ट्रीट, पॅरालिंपिक) · ऑस्ट्रेलियन फुटबॉल (नाइन-अ-साइड, रेक फुटी, मेट्रो फुटी) · गेलिक फुटबॉल (महिला) · पॉवरचेअर फुटबॉल\nअमेरिकन फुटबॉल (८ मॅन, फ्लॅग, इंडोअर, ९ मॅन, ६ मॅन, स्प्रिंट, टच) · अरिना फुटबॉल · कॅनेडियन फुटबॉल\nऑस्टस · आंतरराष्ट्रीय रूल्स फुटबॉल · सामोआ रूल्स · युनिवर्सल फुटबॉल · वोलाटा\nबा · केड · साल्सियो फिओरेंटीनो · कँपिंग · क्नापन · कॉर्निश हर्लिंग · कुजु · हार्पस्टम · केमारी · ला सोल · मॉब फुटबॉल · रॉयल श्रोवेटीड · अपीज आणि डाउनीज\nबीच · रग्बी लीग (मास्टर्स, मिनी, मॉड, ९, ७, टॅग, टच, व्हीलचेअर) · रग्बी युनियन (अमेरिकन फ्लॅग, मिनी, ७, टॅग, टच, १०)\nगोलबॉल · हँडबॉल (बीच, फील्ड) · टोरबॉल\nबेसबॉल · ब्रानबॉल · ब्रिटिश बेसबॉल · क्रिकेट (इंडोअर, एकदिवसीय क्रिकेट, कसोटी, २०-२०) · डॅनिश लाँगबॉल · किकबॉल · लाप्टा · ओएन · ओव्हर-द-लाइन · पेस्पालो · राउंडर्स · सॉफ्टबॉल · स्टूलबॉल · टाउन बॉल · विगोरो\nकाँपोझिट रूल्स शिन्टी-हर्लिंग · हर्लिंग (कमोगी) · लॅक्रोसे (बॉक्स, फील्ड, महिला) · पोलोक्रोसे · शिन्टी · बॉल बॅडमिंटन\nबॉल हॉकी · बँडी (रिंक) · ब्रूमबॉल (मॉस्को) · हॉकी (इंडोअर) · फ्लोअर हॉकी (फ्लोअरबॉल) · आइस हॉकी · रिंगेट्ट · रोलर हॉकी (इनलाइन, क्वाड) · रोसाल हॉकी · स्केटर हॉकी · स्लेज हॉकी · स्ट्रीट हॉकी · अंडरवॉटर हॉकी · अंडरवॉटर आइस हॉकी · युनिसायकल हॉकी\nकनोई पोलो · काउबॉय पोलो · सायकल पोलो · हत्ती पोलो · हॉर्सबॉल · पोलो · सेग्वे पोलो · याक पोलो\nजाळीवरुन चेंडू मारायचे प्रकार\nबीरिबोल · बोसाबॉल · फिस्टबॉल · फुटबॉल टेनिस · फुटव्हॉली · जियांझी · फुटबॅग नेट · पेटेका · सेपाक तक्र्व · थ्रो बॉल · व्हॉलीबॉल (बीच, पॅरालिंपिक)\nएअरसॉफ्ट · बास्क पेलोटा (फ्रॉटेनिस, जय् अलाई, झारे) · बुझकाशी · कर्लिंग · सायकल बॉल · डॉजबॉल · गेटबॉल · कबड्डी · खोखो · लगोरी · पेंटबॉल · पेटेंक · रोलर डर्बी · त्कौबॉल · उल्मा · अल्टिमेट · अंडरवॉटर रग्बी · वॉटर पोलो · व्हीलचेअर रग्बी · अंडरवॉटर फुटबॉल\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० मार्च २०१४ रोजी ०१:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.newsdanka.com/politics/nawab-malik-bought-land-from-1993-bomb-blast-culprits-accuses-devendra-fadnavis/37412/", "date_download": "2021-12-05T08:55:28Z", "digest": "sha1:BPXXGITXGWDCMEWWZWHEDISDOAGGND5S", "length": 15515, "nlines": 140, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Nawab Malik Bought Land From 1993 Bomb Blast Culprits Accuses Devendra Fadnavis", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरक्राईमनामा१९९३ बॉम्बस्फोटाच्या गुन्हेगारांसोबत नवाब मलिकांचे व्यवहार\n१९९३ बॉम्बस्फोटाच्या गुन्हेगारांसोबत नवाब मलिकांचे व्यवहार\nव्हायला हवी पवारांच्या जातवादी राजकारणाची चर्चा\nजावेद अख्तर हा कुंपणावरचा कावळा\nआझाद मैदानात रडत होती मराठी अस्मिता…\nविधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवार, ९ नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांची पोलखोल केली आहे. नवाब मलिक यांनी १९९३ सालच्या बॉम्बस्फोटातील गुन्हेगारांसोबत मालमत्तेचे व्यवहार केले असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रांचे सज्जड पुरावे असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. तर अशा एकूण पाच मालमत्तांशी संबंधित व्यवहारांची कागदपत्र असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.\nदेवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत हा धमाका केला आहे. फडणवीसांच्या या धमाक्यामुळे नवाब मलिक आणि महाविकास आघाडी सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. फडणवीस यांनी या आधीच १ नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद घेत दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार फडणवीस यांनी हा मोठा गौप्यस्फोट केला आहे.\nयावेळी बोलताना फडणवीस यांनी सुरवातीलाच स्पष्ट केले की, ‘मी जे सांगतोय ती ना सलीम जावेद यांची स्टोरी आहे, ना इंटरव्हल नंतरचा सिनेमा आहे. तर ही अतिशय राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाची बाब आहे.’ या वेळी त्यांनी या परकरणातील दोन महत्त्वाची नावे घेत त्यांशी पार्श्वभूमी सांगितली.\nयातील पहिले नाव म्हणजे सरदार शहावली खान जो १९९३ सालचे बॉम्बस्फोटातील आरोपी आहे आणि त्यासाठी ते जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. बॉम्ब कुठे ठेवायचा ह्याची रेकी याने केली. तर टायगर मेमनच्या घरी आरडीएक्स भरणारा हा शहावली होता. त्याच्या विरोधात खटला चालवून, प्रत्यक्षदर्शी माफीच्या साक्षिदारांच्या आधारे ह्याला शिक्षा सुनावली.\n‘अभिनंदन राहुलजी, तुम्ही जगातील कमिशनचा रेकॉर्ड मोडला आहे’\nअँटॉप हिल परिसरात घर कोसळलं; ९ जणांना वाचवण्यात यश\nभोपाळमधील रुग्णालयाला आग; ४ बालकांचा मृत्यू\n‘एसटीला भगवा दिला, पण कर्मचारी नागवा झाला’\nदुसरा नाव आहे सलीम पटेल. काही वर्षांपूर्वी स्वर्गीय आर.आर. पाटील एका इफ्तार पार्टीला गेले आणि त्यांचे दाऊदच्या माणसासोबत फोटो अशी बातमी चालली. तो दाऊदचा माणूस म्हणजे हा सलीम पटेल. हा दाऊदची बहीण हसीना पारकर हीच तो ड्रायव्हर, बॉडीगार्ड होता. हसीना आपा ज्यांना म्हणतात त्या हसीना पारकरसाठी हा वसुली करायचा.\nसलीम पटेल आणि सरदार शहावली खान यांनी मिळून कुर्ला येथील लाल बहादूर शास्त्री मार्ग येथील एका मोक्याच्या ठिकाणी असलेली २.८० एकर जमिनीची विक्री केली. ह्या दोघांच्या नावे या जमिनीची पॉवर ऑफ ऍटर्नी होती. ही जमीन एका कंपनीने खरेदी केली. ही कंपनी म्हणजे सॉलिडस कंपनी. ही कंपनी नवाब मलिक यांच्या कुटुंबाची आहे. काही काळ स्वतः नवाब मलिकही या कंपनीत संचालक होते. नवाब मलिक यांच्या चिरंजिवांनी या व्यवहारात सह्या केल्या आहेत. आजही ही जागा मलिक कुटुंबाच्या सॉलिडस कंपनीच्या मालकीची असून त्यांना या जागेतून दर महिना १ कोटी रुपये भाडे येते.\nएकूण ३० लाखांत रुपयांत ही जमीन खरेदी करण्यात आली आणि त्यापैकी फक्त २० ��ाख रुपये रक्कम देण्यात आली. यापैकी १५ लाख रुपये सलीम पटेल याच्या अकाउंटला जमा झाले. तर शहावली खानच्या अकाउंटला १० लाख जमा झाले. यापैकी सलीम खानची संपूर्ण १५ लाखांची पावती आहे. तर शहावली याला ५ लाख दिले आणि ५ लाख नंतर देण्यात येतील असे लिहिले गेले.\nही जमीन बाजार भावापेक्षा कमी किंमतीत घेण्यात आली. २००३ ते २००५ या कालावधीत हा सर्व व्यवहार झाला तेव्हा नवाब मलिक हे मंत्री होते. मग तेव्हा मलिक यांना माहित नव्हते का की हे दोघे दहशतवादी आहेत त्यांनी मुंबईत बॉम्बस्फोट घडवणाऱ्यांकडून जमीन का घेतली त्यांनी मुंबईत बॉम्बस्फोट घडवणाऱ्यांकडून जमीन का घेतली असा सवाल फडणवीस यांनी विचारला आहे.\nहा व्यवहार झाला तेव्हा या दोघांना ‘टाडा’ लावलेला होता. ‘टाडा’ ज्यांना लागतो त्यांची सर्व मालमत्ता सरकार जप्त करते. मग अशा परिस्थितीत त्यांची मालमत्ता वाचवण्यासाठी हे करण्यात आले का असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. मुंबईच्या गुन्हेगारांसोबत नवाब मलिक यांनी व्यवहार का केले असा सवालही त्यांनी विचारला आहे.\nआपण ही सर्व कागदपत्रे आणि पुरावे तपास यंत्रणांना पाठवणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना पाठवणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले आहे. त्यामुळे फडणवीसांच्या या पत्रकार परिषदेनंतर हे प्रकरण नेमके कोणत्या दिशेने जाणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.\nपूर्वीचा लेख‘अभिनंदन राहुलजी, तुम्ही जगातील कमिशनचा रेकॉर्ड मोडला आहे’\nआणि मागील लेखहॉस्पिटलच्या टेरेसवर सहा वर्षीय मुलीवर बलात्कार\nफॉग चल रहा है\n‘ओमिक्रोन सर्वांना मारून टाकेल’ म्हणत डॉक्टरने कुटुंबाला संपवले\n१२ जणींना लग्नाच्या बेडीत अडकवणाऱ्याला घातल्या बेड्या\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nफॉग चल रहा है\n‘ओमिक्रोन सर्वांना मारून टाकेल’ म्हणत डॉक्टरने कुटुंबाला संपवले\n१२ जणींना लग्नाच्या बेडीत अडकवणाऱ्याला घातल्या बेड्या\nदहशतवादी समजून गोळीबार, ११ मजूर ठार\nभारतीय लष्करी अधिकारी पाकि��्तानी हॅकर्सचे लक्ष्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.support.guntavnook.com/financial-security", "date_download": "2021-12-05T07:53:03Z", "digest": "sha1:3GYC7ECG4QV3MMIVTAFVDDLJEA6W34T2", "length": 1946, "nlines": 28, "source_domain": "www.support.guntavnook.com", "title": "Financial Security | PBP Support Centre", "raw_content": "\"गुंतवणूक कट्टा\" सपोर्ट सेंटर\nशेअर मार्केट कोणासाठी आहे\nशेअर मार्केट हा एक व्यवसाय आहे.\nतसेच हे एक दुय्यम उत्पन्नाचे साधनसुद्धा ठरु शकते.\nपरंतु शेअर मार्केटमध्ये काम करण्याआधी आपल्याकडे आर्थिक सुरक्षितता असली पाहिजे.\nआर्थिक सुरक्षितता म्हणजे आपल्या किमान सहा महिन्यांच्या उत्पन्नाइतकी रक्कम आपल्याकडे सुरक्षित असली पाहिजे.\nही आर्थिक सुरक्षितता आपल्याजवळ आहे काय\nउत्तर होय असल्यास तुम्ही शेअर मार्केटमध्ये काम करण्यासाठी तयार आहात.\nपूर्ण प्रशिक्षण घेण्यासाठी तुम्ही येथे क्लिक करुन आपल्या पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅनमध्ये अ‍ॅडमिशन घेऊ शकता.\nजर उत्तर नाही असेल तर वर सांगितल्यानुसार पहिल्यांदा आपली आर्थिक सुरक्षितता तयार करायची सुरुवात करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.typingstudy.com/mr-marathi-3/games/flash", "date_download": "2021-12-05T08:38:13Z", "digest": "sha1:HBKYUUKHCTNOEFGQSSDT3HIKNU5VJCRC", "length": 6080, "nlines": 50, "source_domain": "www.typingstudy.com", "title": "टच टायपिंग ऑनलाईन धडे", "raw_content": "\nवारंवार विचारण्यात येणारे प्रश्न\nआपण वापरकर्तानाव किंवा परवलीचा शब्द विसरला आहात\nस्तर निवडा आणि सुरू करण्यासाठी स्टार्ट गेम बटणावर क्लिक करा\nधडा 1 धडा 2 धडा 3 धडा 4 धडा 5 धडा 6 धडा 7 धडा 8 धडा 9 धडा 10 धडा 11 धडा 12 धडा 13 धडा 14 धडा 15 स्कोअर (गुण) 0 थेट प्रक्षेपण 5\nस्तर निवडा आणि सुरू करण्यासाठी 'खेळ सुरु' या बटणावर क्लिक करा.\nधडा 1 म्हणजे धडा १ मधील चिन्हे, धडा 2 म्हणजे धडा २ मधील चिन्हे आणि अश्या रीतीने पुढे.\nआपल्याला स्क्रिनवर दुसरे नवीन अक्षर यायच्या आत स्क्रिनवर असलेले अक्षर टाईप करायचे आहे.\nआपल्याला जर तसे टाईप करता आले नाही, तर आपण एक आयुष्य गमावता. तुमच्याकडे एकूण ५ आयुष्य आहेत.\nप्रत्येक योग्यरित्या आणि वेळेत टाइप केलेल्या अक्षरासाठी आपल्याला एक गुण मिळेल\nसंदर्भ वापरुन नवीन शब्द जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://www.newsdanka.com/videos/interviews/", "date_download": "2021-12-05T09:02:42Z", "digest": "sha1:3IK52KLJSMAIBEX3TIVUA4Z7ITZX3RIC", "length": 4608, "nlines": 120, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Latest Interviews In Marathi By Newsdanka", "raw_content": "\nआकांक्षापुढती जिथे गगन ठेंगणे\nसहा महासागर ओलांडणारा नाखवा\nदिवेआगरला पुन्हा ‘गणपती बाप्पा मोरया’\nशिवचरित्र हा श्वास, राष्ट्रनिर्मितीचा ध्यास\nएका व्याख्यात्याची षष्ठ्यब्दी आणि पुस्तकाची पन्नाशी\nगरजवंत महिलांना हात देणारी ‘उद्योगवर्धिनी’\nमी हिंदू आहे, मी फतवा काढत नाही, माझ्या पुरतं...\n…हा तर मिनी महाविकास आघाडीचा डाव\nमैय्या परीक्षाही बघते आणि मदतही करते…\nएक खमकी महिला कंडक्टर\n123...6चालू पृष्ठ एकूण पृष्ठे\nफॉग चल रहा है\n‘ओमिक्रोन सर्वांना मारून टाकेल’ म्हणत डॉक्टरने कुटुंबाला संपवले\n१२ जणींना लग्नाच्या बेडीत अडकवणाऱ्याला घातल्या बेड्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.popxo.com/article/weight-loss-home-remedies-in-marathi/", "date_download": "2021-12-05T07:59:40Z", "digest": "sha1:WMVMPR3FHHZGKMJK5SXQOWRVTAXGSVAS", "length": 40948, "nlines": 139, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "वजन कमी करण्याचे उपाय - Weight Loss Tips In Marathi | POPxo Marathi", "raw_content": "\nवजन कमी करण्याचे उपाय जाणून घ्या (Weight Loss Tips In Marathi)\nसध्याच्या धावपळीच्या आयुष्यात स्वतःसाठी वेळ काढणं खरं तर फारच कठीण होऊन बसलं आहे मात्र अशक्य नक्कीच नाही. कारण शरीरापेक्षा महत्त्वाचं काहीच नाही. शरीरावर थोडीफार चरबी नक्कीच वाईट दिसत नाही. मात्र ही चरबी वाढायला लागली की, तुम्हाला स्वतःला कळतं की, हे आता हाताबाहेर जात आहे. मात्र याचा अर्थ असा नाही की, तुम्ही प्रयत्न करू शकत नाही. जराही आत्मविश्वास कमी पडू देऊ नका. कारण तुम्हाला हवी असलेली फिगर पुन्हा परत मिळवण्यासाठी हाच आत्मविश्वास कामी येतो. आम्ही तुम्हाला वेट लॉस अर्थात वजनशी संबंधित प्रत्येक लहान-सहान गोष्ट सांगणार आहोत ज्याने तुमचं वजन कमी व्हायला मदत होईल. जाणून घेऊया वजन कमी करण्याचे उपाय (weight loss tips in marathi).\nजाडेपणा नक्की काय असतो \nजाडेपणा (Obesity) म्हणजे शरीरामध्ये गरजेपेक्षा जास्त फॅट अर्थात चरबी साचायला लागते. त्यामुळे शरीरावर अतिशय वाईट परिणाम होत असतो. हेच नाही तर अनेक रोगांनाही आपण आमंत्रण देत असतो. एका जागी बसून राहिल्याने, चुकीची जगण्याची पद्धत किंवा शारीरिक व्यायाम कमी करणाऱ्या लोकांना सर्वात जास्त या समस्येला सामोरं जावं लागतं.\nतुम्हाला खरंच जाडेपणा सतावत आहे का \nतुम्हाला तुमचं शरीर बेढब होत आहे याची जाणीव होत आहे का तुम्ही लवकर थकत आहात किंवा स्वतःला अनफिट असल्यासारखं वाटत आहे का तुम्ही लवकर थकत आहात किंवा स्वतःला अनफिट असल्��ासारखं वाटत आहे का असं असेल तर तुम्हाला नक्कीच जाडेपणा असल्याची समस्या आहे. तर दुसऱ्या बाजूला नोकरदार महिलांना कळतही नाही की, त्यांना ही समस्या आहे आणि त्या कधी ओव्हरवेट झाल्या. मेडिकल सायन्सदेखील नेहमी हाच सल्ला देत आले आहे की, वजनवाढ ही सर्व समस्यांची मुख्य दोर आहे. त्यामुळे वजन नियंत्रित ठेवणं अतिशय गरजेचं आहे. मात्र हेदेखील तितकंच खरं आहे की, बरेचसे लोक वजन वाढल्यानंतरच स्वतःकडे लक्ष द्यायला सुरुवात करतात. तसंही महिलांवर पुरुषांपेक्षा वजन वाढण्याचे परिणाम जास्त दिसून येतात. वजन वाढल्यामुळे पुरुषांच्या केवळ शरीरावर परिणाम होतो मात्र महिलांना शारीरिक आणि मानसिक या दोन्ही समस्यांचा सामना करावा लागतो.\nवजनवाढीची तपासणी अशी करावी (Check Your Weight In Marathi)\nवजनवाढ अथवा जाडी हा काही खूप मोठा आजार नाही. मात्र, एक स्वस्थ आणि चांगल्या शरीराची ही निशाणी नक्कीच नाही. वेळीच याबाबत हातपाय उचलले तर याच्या दुष्परिणांपासून तुम्ही दूर राहू शकता. तुम्ही किती फिट आहाता हे जाणून घेण्यासाठी, बीएमआय (बॉडी मास इंडेक्स) काढून घेणं हा चांगला पर्याय आहे. यामधून तुम्ही किती फिट आहात आणि किती वजन कमी करण्याची तुम्हाला आवश्यकता आहे. त्यासाठी वजन कमी करण्याचे उपाय (vajan kami karnyache upay) हे जाणून घेऊ शकता.\nBMI (बी.एम. आय) म्हणजे काय \nबॉडी मास इंडेक्स (बीएमआय) तुमच्या शरीरामध्ये किती जास्त चरबी आहे याची माहिती देते. बीएमआय हे व्यक्तीच्या उंची आणि वजनानुसार तुम्हाला जाणवून देते. कोणत्याही व्यक्तीला सुरुवातीला तपासून त्या व्यक्तीचं वजन कमी करायला हवं की नको हे डॉक्टर त्याच्या शरीराचे बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) बघूनच निर्णय घेत असतात. यातून तुम्ही किती फिट आहात हे कळतं. उदाहरणार्थ भारतीय लोकांसाठी त्यांचं बीएमआय २२.९ पेक्षा अधिक असता कामा नये. बऱ्याच महिला या ओव्हरवेट झाल्यानंतरच स्वतःकडे लक्ष द्यायला सुरुवात करतात. त्यामुळे आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयी आणि दैनंदिन सवयींसह नेहमी बीएमआय तपासणीदेखील करून घ्यायला हवी.\nबीएमआय (18.5 पेक्षा कमी) —- सामान्यपेक्षा कमी वजन\nबीएमआय (18.5 – 24.9) —- सामान्य वजन\nबीएमआय (25 – 29.9) —– अधिक वजन\nबीएमआय (29.9 पेक्षा जास्त) —- जाडेपणा\nअसं काढू शकता बीएमआय (BMI)\nबीएमआय हे तुम्हाला कोणत्याही व्यक्तीच्या उंचीच्या दुप्पट गुणून त्याच्या वजनाला (किलोग्रॅम) भागून तुम्ही जाणून घेऊ शकता.\nबॉडी मास इंडेक्स = वजन (किलोमध्ये)/ उंची (मीटर मध्ये) याचा गुणाकार\nअसं समजा की, जर तुमचं वजन ६० किलो आहे आणि उंची १६० सेंटिमीटर आहे अर्थात १.६ मीटर आहे तर तुमचं बीएमआय असेल – 60/2.56= 23.4\nतुमची कंबर किती आहे हे पाहून कळू शकतं तुम्ही ओव्हरवेट आहात का\nतुम्ही ओव्हरवेट आहात की नाही या प्रश्नाचं उत्तर तुमच्या कमरेचं मोजमाप काढूनदेखील कळू शकतं.\nसामान्य : 32 इंचापेक्षा कमी\nजास्त : 32 ते 35 इंच\nबहुत जास्त : 35 इंचापेक्षा जास्त\nवजन कमी करण्यासाठी योग हा रामबाण उपाय आहे. जर तुम्ही डायटिंग, जिम आणि इतर सगळे प्रयत्न करून थकला असाल तर तुम्ही योग नक्की करा. फिट आणि हेल्दी राहण्यासाठी योगसारखा दुसरा कोणताही उपाय नाही. वास्तविक, योग केवळ वजनच कमी करत नाही तर, व्यक्तीमधील आत्मविश्वासदेखील वाढवतो. योगाची सर्वात महत्त्वाची आणि विशेष गोष्ट ही आहे की, तुमच्या शरीरावर कोणतेही साईड इफेक्ट होत नाहीत आणि तुमच्या शरीरावर साचलेली अधिक चरबी काढून टाकण्यासाठी याची मदत होते. वजन कमी करण्यासाठी उत्कृष्ट आणि सोप्या योगाच्या पद्धती आम्ही तुम्हाला सांगत आहोत.\nवजन कमी करण्याचे उपाय आहे हे डिटॉक्स ड्रिंक्स (Weight Loss Drinks In Marathi)\nपरफेक्ट आणि फिट दिसण्यासाठी व्याायाम करण्याच्या प्रयत्नात प्रत्येकजण असतो. मात्र बऱ्याचदा खूप प्रयत्न करूनही काही लोकांना यामध्ये अपयश मिळतं आणि काही लोकांकडे स्वतःकडे लक्ष देण्यासाठी अजिबात वेळही नसतो. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आम्ही काही स्लिमिंग डिटॉक्स ड्रिंक्स तुम्हाला सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही तुमच्या व्यस्त आयुष्यातही अगदी सहजपणाने हे फॉलो करू शकता. यामुळे तुमच्या शरीरातील पाणीदेखील कमी होणार नाही आणि तिसऱ्या दिवशी तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये फरक जाणवू लागेल. तर कसली वाट पाहात आहात या ड्रिंक्सपैकी जे ड्रिंक तुम्हाला आवडेल त्याचा नक्की अनुभव घ्या.- लेमन मिंट ड्रिंक\n– अलोवेरा मॅजिक ड्रिंक\n– मल्टी टास्किंग स्लिमिंग ड्रिंक\nवजन कमी करण्यासाठी कसं असायला हवं खाणं\nवजन वाढण्याचं मुख्य कारण असतं ते म्हणजे आपल्या खाण्याच्या सवयी. आपल्या खाण्यामध्ये जास्त कॅलरीचं खाणं असल्यास, वजन वाढणं साहजिकच आहे. जास्त तळलेले, फास्ट फूड, गोड, जास्त मीठ असलेले खाणे खाल्ल्यास, शरीरात वाजवीपेक्षा जास्त कॅलरी जमा होते आणि कोणत्य��ही शारीरिक अॅक्टिव्हिटी न करता या कॅलरीज बर्न करणं शक्य नसतं. त्यामुळे याचं रूपांतर वजन वाढण्यामध्ये होतं. तुम्ही विचार केलात तर, तुमच्या शरीरात प्रत्येक दिवशी किती कॅलरीची आवश्यकता आहे तितक्याच कॅलरीचं सेवन केल्यास, तुमचं वजन वाढणार नाही. वजन कमी करण्याचे उपाय (vajan kami karnyasathi upay) म्हणून तुम्ही याचा विचार करा.\nवाचा – या कारणांसाठी आहेत डाळींब खाण्याचे फायदे\nएखाद्या माणसाला जिवंत राहण्यासाठी उर्जेची गरज भासते आणि ही ऊर्जा कॅलरीतून मोजली जाते. आपल्याला रोजच्या खाण्यापिण्याच्या वस्तूंमधून मेटाबॉलिजममधून ही कॅलरी प्राप्त होते. याच ऊर्जेचा वापर आपण मेहनतीचे काम करण्यासाठीदेखील वापरतो. कॅलरीच तुमचं शरीर चालवणारं इंधन आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही.\nरोज किती कॅलरी तुम्ही घेत आहात, याची काळजी घ्या\nबऱ्याचदा वजन घटवण्यासाठी आपण डायटिंग करतो मात्र आपण जे खात आहोत त्यात नक्की किती कॅलरी आहेत हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करत नाही. आपल्या शरीराला रोज किती कॅलरीजची आवश्यकता आहे हे जर तुम्हाला कळलं तर, तुम्ही तुमचं वजन सहजरित्या कमी करू शकता. रोज तुम्ही किती कॅलरी घेता याचं मोजमाप करण्यासाठी तुमच्या मोबाईलवर कॅलरी काऊंट अॅपदेखील वापरू शकता आणि फिट राहू शकता.\nबाबा रामदेव वजन कमी करण्यासाठी उपाय (Vajan Kami Karnyache Upay)\nतुम्हाला कोणत्याही साईड इफेक्टशिवाय वजन कमी करायचं असेल तर तुमच्या दैनंदिन जीवनात योग गुरु बाबा रामदेव यांचा डाएट प्लॅन नक्की समाविष्ट करून घ्या. प्रत्येकाच्या शरीराची रचना वेगळी असते. एकच डाएट प्लॅन सगळ्यांसाठी असू शकेल असं नाही. तुम्हाला हवं तसं डाएट चार्टमध्ये तुम्ही बदल करू शकता. बाबा रामदेव यांच्या म्हणण्यानुसार तुम्ही दिवसभर केवळ गरम पाणी पित राहिलात तर तुमचं वजन ३ ते ५ किलो कमी होतं.\nसर्वात पहिल्यांदा लक्षात ठेवा की, सकाळचा नाश्ता पोटभर करावा. दुपारी त्याच्या अर्ध आणि रात्री तर कमी जेवावं. वजन कमी करण्यासाठी उपाय (vajan kami karnyasathi gharguti upay) म्हणून सकाळ, दुपार आणि रात्रीचं जेवण कसं असावं हे जाणून घेऊया –\nसकाळी उठल्यावर १ ग्लास गरम पाणी\n६ वाजता – मेथीच्या दाण्याचे पाणी\n७ वा ८ वाजता – मोड आलेले मूग, चणे किंवा सलाड/दलिया/ओट्स + लस्सी/ताक/ज्युस + फळ\n१२ ते २ दरम्यान – १ वाटी आमटी + 1 पातळ पोळी + हिरवी भाजी + काकडी आणि टॉमेटो सलाड\n७ वाज���ा – एक ग्लास लिंबू पाणी (मीठ आणि साखरेशिवाय)\n८ वा ९ वाजता – १ प्रोटीन वा ड्रायफ्रूट्सचा लाडू किंवा मीठ वा साखरेशिवाय एक वाटी दही\nसूचना – डाएटदरम्यान तुमच्या शरीरातील पाणी अजिबात कमी होऊ देऊ नका. त्यासाठी तुम्ही तुमचं शरीर नेहमी हायड्रेट ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही जितकं पाणी पिणार तितकंच तुमच्या शरीरातील मेटाबॉलिजम जास्त होणार. मात्र याचा अर्थ असा नाही की, अति पाणी प्यावं. आपल्या शरीरातील वजनाप्रमाणे १० ने भागल्यास त्यातून २ वजा केल्यास, जितकी संख्या येते तितकं लीटर पाणी पोटात जाणं आवश्यक आहे. उहाहरण द्यायचं झालं तर समजा, तुमचं वजन ७० किलो आहे आणि त्याला १० ने भागल्यास, ७ येणार त्यामधून २ वजा केल्यास, ५ संख्या येते. त्यामुळे तुम्ही रोज ५ लीटर पाणी प्यायला हवं. सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी प्यायल्यामुळे चरबी कमी होते.\nवजन कमी करण्यासाठी आयुर्वेदिक औषधे (Ayurvedic Weight Loss Tips In Marathi)\nजर वजन घटवण्यासाठी तुम्ही अथक प्रयत्न करत असाल मात्र काहीच फरक पडत नसेल तर तुम्ही बाजारामध्ये वजन कमी करण्यासाठी मिळणाऱ्या काही औषधांचा उपयोग करू शकता. मात्र त्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तुम्हाला आयुर्वेदिक औषध घ्यायचं असल्यास, तुम्ही पतंजलिच्या वेड लॉस मेडिसिनचा वापर करू शकता. हे पूर्णतः आयुर्वेदिक आणि देशी औषध आहे. इथे आम्ही तुम्हाला पतंजलिच्या काही वेट लॉस उत्पादनांबद्दल अर्थात औषधांबद्दल सांगणार आहोत, यामुळे तुम्हाला वजन कमी करण्यात मदत मिळेल. काही दिवस याचा वापर केल्यानंतर शरीरामध्ये तुम्हाला बदल दिसतील. तुमच्या जवळच्या पतंजलि दुकानामधून हे औषध तुम्हाला मिळू शकेल.\nदिव्य मेदोहर वटी ( बारीक होण्यासाठी औषध )\nदिव्य मेदोहर वटी घेतल्यानंतर तुमच्या शरीरातील चरबी हळूहळू कमी होऊ लागते. पतंजलिचे हे आयुर्वेदिक औषध चरबी कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. या औषधामध्ये मुख्यत्वे त्रिफला आणि गुग्गल असते, ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते आणि पचनक्रिया सुधारते. केवळ हेच नाही तर हार्मोन्स संतुलित ठेवण्यासाठीदेखील याची मदत होते. मेहोहर वटी एक हर्बल मेडिसिन आहे ज्यामुळे वजन कमी करण्याव्यतिरिक्त शरीराला ऊर्जादेखील मिळते. गरोदर महिलांनी डिलिव्हरीनंतर हे औषध घेतल्यास त्यांना फायद्याचे ठरू शकते.\nदिव्य मेदोहर वटी औषधाचे सेवन कसे करावे –\nवजन कमी करण्यासाठी पतंजलिचं हे औषध तुम्ही जेवण जेवल्यानंतर किंवा जेवण खाण्याच्या आधी घ्यावं. जेवायच्या आधी औषध घ्यायचं असल्यास, कमीत कमी अर्धा तास आधी घ्यावं आणि जेवण जेवल्यानंतर घ्यायचं असल्यास, कमीत कमी १ तासानंतर हे औषध घ्यावं. गरम पाण्याबरोबर हे औषध घेतल्यास, याचा जास्त चांगला परिणाम होतो.\nदिव्य मेदोहर वटी औषधाची किंमत – 80 रुपये\nयाशिवाय वजन कमी करण्यासाठी पतंजलिची अजूनही काही उत्पादने आहेत –\n– दिव्य गोधन अर्क\n– दिव्य पेय हर्बल टी\nवजन कमी करण्यासाठी तुम्ही कितीही प्रयत्न केले तरीही ते तेव्हाच कमी होईल जेव्हा तुमचं रूटीन ठीक असेल. त्यामुळे तुमची इच्छा असल्यास, तुम्ही तुमचं वजन नैसर्गिकरित्यादेखील सहज आणि वेगाने कमी करू शकता. त्यासाठी या उपायांना तुमच्या दैनंदिन जीवनाचा भाग करून घेण्याची गरज आहे. या टीप्स रोज फॉलो केल्यास, तुमचे वजन घटण्यासाठी वेळ लागणार नाही. जाणून घेऊया काय आहेत वजन कमी करण्याचे उपाय (vajan kami karnyache upay) –\n1. जेवण्यापूर्वी सूप प्या\n2. हेल्दी ब्रेकफास्ट करा\n3. थोड्याथोड्या वेळाने खात राहा\n4. जेवणात मिरचीचा उपयोग करा\n5. रात्री ग्रीन टी प्या\n6. उदास न राहता हसत राहा\n7. साखरेपासून लांब राहा\n8. निळ्या रंगाच्या प्लेटमधून जेवण खा\n9. उजेडात नाही तर अंधारात झोपा\n10. झोप पूर्ण होऊ द्या\n11. रात्री जेवल्यानंतर अर्धा तास चाला\n12. दिवसभर हलका व्यायाम करणं आवश्यक आहे.\nलवकर वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय (Weight Loss Tips At Home In Marathi)\nबहुतांशवेळा वजन वाढलेल्या लोकांना जिम जाण्याचा अथवा रोज ५ किलोमीटर धावण्याचा सल्ला देण्यात येतो. मात्र प्रत्येकाला इतका वेळ काढणं शक्य नसतं. मात्र याचा अर्थ हा नाही की, तुम्हाला वेळ नाही हे सांगून सर्व काही टाळण्याचा एक बहाणा मिळाला. जिम अथवा बाहेर केल्या जाणाऱ्या व्यायामानेच वजन घटते असं नाही. त्यासाठी वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय (vajan kami karnyasathi gharguti upay) पद्धतीही आहेत, ज्यामुळं वजन कमी होऊ शकतं. पाहुया कसं –\nगरम पाणी प्यायला सुरुवात करा\nउन्हाळा असो वा हिवाळी नेहमी गरम पाणी प्यावं. सकाळी सकाळी उपाशीपोटी मध घालून गरम पाणी प्यायल्यास, मेटाबॉलिजम वाढतं आणि त्यामुळं वजन कमी होण्यास मदत होते. मात्र खाल्ल्यानंतर साधारण अर्धा वा एक तासानेच पाणी प्यायला हवं हे लक्षात ठेवा.\nजिन्यांचा वापर जास्त करावा\nतुम्ही तुमच्या घराचे जिने दिवसातून १० वेळा चढून उतर���ात तरीही तुमचं वजन कमी व्हायला मदत होईल. घरी असाल तर गच्चीत जाण्याची कोणतीही संधी सोडू नका. जिन्यांचा चढ – उतार तुमच्यासाठी एक योग्य व्यायाम आहे. ऑफिसमध्ये जाताना लिफ्टऐवजी जिन्यांनी चढ-उतार करण्याचा प्रयत्न करा. याचा चांगला परिणाम होतो.\nतुम्हाला खरंच वजन कमी करायचं असेल तर, भरपूर झोपा. झोपेच्या वेळी तुमच्या शरीराचा थकवा आणि ताण मिटतो. वजन घटवण्याच्या प्रक्रियेत भरपूर झोप हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. तुमच्या हंगर हार्मोन्सनादेखील झोप स्थिर करते, ज्यामुळे तुमची भूक नियंत्रणामध्ये राहाते.\nवजन कमी करण्यासाठी जिरे हे रामबाण औषध आहे. एक चमचा जिरे तुम्ही रोज खाल्ल्यास, तीनपट वेगाने तुमचं वजन कमी होतं. एका संशोधनातून वजन कमी करण्यासाठी जिरे महत्त्वपूर्ण असल्याचं सिद्ध झालं आहे. हे केवळ जास्त कॅलरीच बर्न करत नाही तर, मेटाबॉलिजमचा रेट वाढवून पचनक्रियादेखील नीट करतं.\nदिवसभरात १ लिंबू गरजेचं\nलिंबामध्ये विविध विटामिन्स आणि मिनरल्स असल्याचं म्हटलं जातं आणि रोज सकाळी लिंबू पाणी प्यायल्यानं खूप फायदे होतात. पाण्यात लिंबू पिळून पाणी प्यायल्यास, विटामिन सी, पोटॅशियम आणि फायबर मिळतं. लिंबू खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी निघून जाते आणि वजन कमी होते. त्यामुळे दिवसभरात कमीत कमी १ लिंबू आपल्या शरीरात जाणं गरजेचं आहे. यापेक्षा जास्त लिंबू खाऊ नये.\nआजकाल तर घरी व्यायाम करणंदेखील सोपं झालं आहे. तुम्ही गुगलवर Exercise to loss weight at home video सर्च केल्यास, अनेक व्हिडिओ दिसतील ज्यांच्या मदतीने तुम्ही रोज घरच्या घरी वजन कमी करण्यासाठी व्यायाम करू शकता. विश्वास ठेवा बऱ्याच लोकांनी हे व्हिडिओ पाहून आपलं वजन कमी केलं आहे. आम्ही तुम्हाला वजन कमी करण्याच्या काही सोप्या पद्धती सांगणार आहोत, ज्या तुम्ही रोज फॉलो करू शकता –\n– जंप स्क्वेट एक्सरसाइज\n– लेग लिफ्ट एक्सरसाइज\n– पुश- अप एक्सरसाइज\nवजन घटवण्यासाठी नेहमी विचारण्यात येणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरं (FAQ’s)\nकाही लोक वजन वाढल्यामुळे खूपच तणावात असतात, मात्र त्यांना शारीरिक कोणताही व्यायाम नसतो. कारण त्यांना वजन घटवण्याची योग्य माहिती नसते. तर काही लोक असे असताता जे वजन कमी करायचा प्रयत्न तर करत असतात पण तरीही खूप कन्फ्यूज्ड असतात. हे योग्य आहे का हे नॉर्मल आहे का हे नॉर्मल आहे का हे चुकीचं तर ना���ी ना हे चुकीचं तर नाही ना नक्की याचा अर्थ काय आहे नक्की याचा अर्थ काय आहे हे काही प्रश्न असतात जे नेहमी आपल्याला सतवत असतात. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी सोशल वेबसाईटवर वजन घटवण्यासंदर्भात काही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत आहोत. तुम्ही ते जाणून घ्यावं –\n1. व्यायाम करण्यासाठी अथवा जिमला जाण्यासाठी वेळ नसेल तर वजन घटवण्यासाठी काय करायला हवं \nजिमला जायचा अथवा व्यायाम करण्याचा वेळ नसेल तर तुमच्या जगण्याच्या सवयी बदला. ज्या कामामध्ये शारीरिक व्यायाम होत असेल असं काम निवडा. तसंच स्वतःच्या कॅलरीज घेण्यावर नियंत्रण ठेवा. कॅलरी इनटेक कमी असणारे खाण्याचे पदार्थ तुमच्या जेवणात समाविष्ट करून घ्या.\n2. भात खाल्ल्याने वजन वाढतं का \nखूप लोकांच्या म्हणण्यानुसार, भात खाल्ल्याने वजन वाढतं मात्र असं काही नाही. भात खाल्ल्याने ना वजन वाढत ना सोडल्याने वजन कमी होत. १ वाटी भातामध्ये २ पोळ्यांमध्ये असणारी कॅलरीपेक्षा कमी कॅलरी असते. भातमध्ये जास्त कार्बोहायड्रेट्स असतात, ज्यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते.\n3. पीसीओडी (PCOD) अथवा पीसीओएस (PCOS) असल्यास, महिलांचं वजन वेगाने वाढतं का \nपॉलीसिस्टिक ओवरी सिंड्रोम अर्थात पीसीओएस ही महिलांना होणारी समस्या आहे, जी फक्त फर्टिलिटीच कमी नाही करत तर, चेहऱ्यावर केस, पुळ्या, तणाव आणि वजन हे सर्वच वाढवते. संशोधनात ही गोष्ट समोर आली आहे की, आपलं वजन कमी करून या सगळ्यापासून महिला सुटका मिळवू शकतात. पीएसओएससह वजन कमी करायचं असल्यास, नियमित व्यायाम करणं गरजेचं आहे.\n4. रोज व्यायाम केल्यानंतर वजन कमी होत नाही, त्यामागे काय कारण आहे \nडायटिंग आणि व्यायाम करूनच तुमचं वजन कमी होईल असं नाही. वजन कमी होण्यासाठी बाधा येण्याची अनेक कारणं असतात. तुम्हाला जर डिप्रेशन, मधुमेह वा मायग्रेन असेल तर त्याच्या औषधांमुळेही तुमचं वजन कमी होण्यात बाधा येते. तसंच जास्त मेहनत केल्यास, भूक वाढते आणि त्यामुळे अति खाल्लं जातं.\n5. खाणं सोडल्याने किंवा खाण्याची इच्छा नसताना किंवा कमी खाण्यामुळे वजन वाढतं का \nलोकांना वाटतं की, ते जास्त खात नाहीत तरीही वजन वाढत आहे. पण ते बघत नाहीत की, ते कमी खातात मात्र जे काही खात आहेत, त्यामुळे वजन वाढत आहे. उदाहरणार्थ प्रोटीनऐवजी कार्बोहायड्रेट जास्त खात आहेत. खाणं खाऊन वजन वाढत नाही तर खाणं चुकीच्या पद्धत��ने खाल्ल्यामुळं तुमच्या वजनावर परिमाण होत असतो. तुम्ही जेवा मात्र व्यवस्थित आणि वेळेवर जेवा.\nखाण्याची योग्य वेळ –\nब्रेकफास्ट – सकाळी ७ ते ८ दरम्यान\nलंच – दुपारी १२ ते २ दरम्यान\nडिनर- रात्री ७ ते ९ दरम्यान\nआराम मिळण्यासाठी करा मायग्रेन घरगुती उपाय (Migraine Treatment In Marathi)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/hindustan-is-a-country-of-shameless-people-controversial-statement-of-sambhaji-bhide-once-again/", "date_download": "2021-12-05T08:10:37Z", "digest": "sha1:U4LDFH5WRIR7YG6DNPGJOSSRNPR7IGKV", "length": 9791, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "खरकटं उष्ट खाणाऱ्या, निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान; संभाजी भिडेंचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य", "raw_content": "\nओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात जमावबंदी लागू\nनागालँडमधील घटनेवरून राहुल गांधींचा केंद्र सरकारला संतप्त सवाल; म्हणाले..\nखुंटा बळकट करण्यासाठीच गुजरातच्या मुख्यमंत्री महाराष्ट्रात-संजय राऊत\nभारतातील १८ वर्षांवरील ५० टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण- मनसुख मंडाविया\n५० टक्के लसीकरण मोदी सरकारचे मोठे यश-नारायण राणे\nटांझानियातून आलेल्यांच्या संपर्कातील व्यक्तींची मुंबई पालिकेकडून तपासणी\nखरकटं उष्ट खाणाऱ्या, निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान; संभाजी भिडेंचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य\nखरकटं उष्ट खाणाऱ्या, निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान; संभाजी भिडेंचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य\nसांगली : शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. “पारतंत्र्य, गुलामी, दास्याच्या नरकात राहणाऱ्या बेशरम लोकांचा, एक अब्ज 23 कोटी लोकांचा हा देश आहे. दीर्घ काळ परक्यांचा मार खात, दास्यत्व स्वीकारत, खरकटं उष्टं खात, निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान आहे” असं वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं आहे. सांगलीमध्ये बोलताना त्यांची जीभ घसरली आहे.\nजगात क्रमांक दोनची लोकसंख्या असलेला आपला देश, मग आपला, देशाचा क्रमांक एक नंबर कधी येणार. तो क्रमांक एक आपण मिळवला आहे. कुठल्या गोष्टीत लोकसंख्येमध्ये आपल्याला जमलं नाही, चीन पुढे आहे. जो आपला कट्टर दुश्मन, वैरी, मारेकरी, गनीम, शत्रू आहे, पण हिंदूना मेंदू असतो. यात आपला क्रमांक एक आहे. तो म्हणजे निर्लज्जपणात. जगाच्या पाठीवरती 187 राष्ट्र आहेत. त्या राष्ट्रात पारतंत्र्य, परदास्य, परवशता, गुलामी, दास्याच्या नरकात राहण्याचा बेशरमपणा, लाज वाटत नाही, अशा बेशरम लोकांचा, एक अब्ज 23 कोटी लोकांचा देश जगात आहे. दीर्घ काळ परक्यांचा मार खात, दास्यत्व स्वीकारत, खरकटं उष्टं खात, निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान आहे, असं संभाजी भिडे म्हणाले आहेत.\nया देशात देशभक्तीचा, स्वतंत्रचा, भक्तीचा आपण कोण आहोत, या जाणिवेचा प्राण नाही. कशासाठी पोटासाठी खंडाळासाठी इतकीच त्याची लायकी आहे. आपला-परका कोण मित्र कोण हे कळत नाही. या देशात कसली सरकार आहे. हा देश जगाचा बाप बनवा, यासाठी मोठी मोहीम छत्रपती शिवाजी महाराज यांनी हाती घेतली होती. ती मोहीम पार पाडण्यासाठी आपण मोहीम करतो. मागच्या वर्षी आपल्या या कर्तृत्वसंपन्न शासनाने महाराष्ट्रात कोरोना वाढतो. कोरोना येतो, हा थोतांड आहे. कोरोना हा काल्पनिक आहे. कोरोना हा ना स्त्री ना पुरुष यांना न होणारा कोरोना आहे. कोरोना हा थोतांड आहे. चीनने तुम्हाला आणि आम्हाला पालथं पाडण्यासाठी केलेली बदमाशी आहे, असंही संभाजी भिडे म्हणाले आहेत.\nराज्यपालांच्या हस्ते ‘वेब नागपूर’ वेबसाईटचे लाँचिंग\n‘महात्मा गांधींच्या सूचनेवरूनच सावरकरांनी दया याचिका दाखल केली’, राजनाथ सिंह यांचा दावा\n‘पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात मुलीची निर्घृण हत्या होणं सामाजिक अध:पतनाचं लक्षण’\nपुण्यातील कब्बडीपटू मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीला पोलीस कोठडी\n‘अजित पवारांनी सही केलेला कागद दाखवणार’, किरीट सोमय्यांचा दावा\nओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात जमावबंदी लागू\nनागालँडमधील घटनेवरून राहुल गांधींचा केंद्र सरकारला संतप्त सवाल; म्हणाले..\nखुंटा बळकट करण्यासाठीच गुजरातच्या मुख्यमंत्री महाराष्ट्रात-संजय राऊत\nओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात जमावबंदी लागू\nनागालँडमधील घटनेवरून राहुल गांधींचा केंद्र सरकारला संतप्त सवाल; म्हणाले..\nखुंटा बळकट करण्यासाठीच गुजरातच्या मुख्यमंत्री महाराष्ट्रात-संजय राऊत\nभारतातील १८ वर्षांवरील ५० टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण- मनसुख मंडाविया\n५० टक्के लसीकरण मोदी सरकारचे मोठे यश-नारायण राणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/krida/team-india-finished-seventh-icc-cricket-world-cup-super-league-points-table-11861", "date_download": "2021-12-05T08:32:15Z", "digest": "sha1:43VEAQ3LH7A4XHV4EW3BQ36VKP72DKSK", "length": 6341, "nlines": 48, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "ICC World Cup Super League: मालिका गमावून देखील इंग्लंड पहिल्या स्थानी; तर भारत...", "raw_content": "\nICC World Cup Super League: मालिका गमावून देखील इंग्लंड पहिल्या स्थानी; तर भारत...\nभारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाने दमदार कामगिरी करत पाहुण्या इंग्लंड संघाच्या हातातून मालिका आपल्या खिशात घातली. या विजयासह टीम इंडियाने आपल्या खात्यात 10 गुणांची भर घातली आहे. इंग्लंड विरुद्धच्या मालिकेपूर्वी भारतीय संघाच्या खात्यात 19 पॉईंट्स होते. व त्यानंतर तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत टीम इंडियाने पहिला आणि तिसरा सामना जिंकून मालिकेवर वर्चस्व राखले. त्यामुळे टीम इंडियाच्या खात्यात आता 29 पॉईंट्स झाले आहेत.\nINDvsENG: सॅमनं यापूर्वी दिलं होत टीम इंडियाला टेन्शन\nयाशिवाय, भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या मालिकेत टीम इंडियाने विजय राखला असला तरी, क्रिकेट वर्ल्ड कप सुपर लीग प्वॉइंट टेबल मध्ये इंग्लंडचा संघ वरचढच असल्याचे पाहायला मिळत आहे. या टेबल मध्ये इंग्लंडच्या संघाने 9 सामन्यांमध्ये मिळून चार विजय मिळवले असल्याने 40 गुणांसह इंग्लंडचा अव्वल स्थानी कायम आहे. यानंतर, ऑस्ट्रेलियाच्या खात्यावरही 40 गुण जमा आहेत. मात्र नेट रन रेटच्या बाबतीत ऑस्ट्रेलियाचा संघ इंग्लंड पेक्षा मागे असल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. त्यानंतर, भारतीय संघाच्या खात्यावर पेनल्टी ओव्हरची भर पडली असल्यामुळे टीम इंडियाला एका गुणाचे नुकसान झेलावे लागले आहे. व टीम इंडिया क्रमवारीत सातव्या स्थानावर आहे.\nसहा चेंडूत 6 षटकार लगावणारा ठरला श्रीलंकेचा पहिलाच खेळाडू\nक्रिकेट वर्ल्ड कप सुपर लीग प्वॉइंट टेबल मध्ये इंग्लंडचा संघ पहिल्या स्थानावर आहे. इंग्लंड संघाने 9 पैकी चार सामन्यात विजय मिळवलेला आहे. यानंतर ऑस्ट्रेलियाच्या संघाने सहा पैकी चार सामन्यात विजय मिळवला असल्यामुळे कांगारूंचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर न्यूझीलंडच्या संघाने तीन पैकी तीन सामने जिंकले असल्यामुळे न्यूझीलंडचा संघ या क्रमवारीत तिसऱ्या स्थानी आहे. न्यूझीलंडनंतर अफगाणिस्थानच्या संघाने देखील तीन पैकी तीन सामने जिंकले असल्यामुळे अफगाणिस्तानचा संघ चौथ्या क्रमांकावर आहे. तर बांगलादेश आणि वेस्ट इंडिजचे स���घ हे अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या नंबरवर आहेत.\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/topics/central-government/photos/", "date_download": "2021-12-05T07:08:35Z", "digest": "sha1:U54PMITNHANUKKZFJXEOHLMF3FFO3J3X", "length": 14289, "nlines": 144, "source_domain": "www.lokmat.com", "title": "केंद्र सरकार फोटो | Latest Central Government Popular & Viral Photos | Picture Gallery of Central Government at Lokmat.com", "raw_content": "\nरविवार ५ डिसेंबर २०२१\nकोरोना वायरस बातम्याभारत विरुद्ध न्यूझीलंडलोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्डसओमायक्रॉनममता बॅनर्जीकंगना राणौतबीसीसीआयलोकमत डिजीटल इन्फ्लूअन्सर ॲवॉर्ड २०२१नवाब मलिक बिग बॉस मराठी\n12:22 PM जम्मू-काश्मीर: गुलमर्गमध्ये मोठी हिमवृष्टी; संपूर्ण परिसरात बर्फाची चादर\n12:01 PMट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील टीम इंडियाच्या कामगिरीवर सौरव गांगुलीचं परखड मत; म्हणाला, ४-५ वर्षांत...\n11:40 AM देशात ओमायक्रॉनचा पाचवा रुग्ण आढळला; टांझानियाहून दिल्लीत परतलेल्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह\n11:29 AMIND vs NZ, 2nd Test Live Updates : दहा विकेट्स घेणाऱ्या एजाझ पटेलचं अभिनंदन करण्यासाठी राहुल द्रविड, विराट कोहली पोहोचले किवी ड्रेसिंग रुममध्ये\n11:22 AM देशातील ५० टक्के नागरिकांचं लसीकरण पूर्ण; केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांची माहिती\n10:49 AMसारा तेंडुलकरची Date Night, फोटो झाले व्हायरल; जाणून घ्या कोण आहे तिच्यासोबत\n10:14 AMT10 League Final : ६,६,६,६,६,६,६...; आंद्रे रसेलची चौकार-षटकारांची आतषबाजी, १६ चेंडूंत कुटल्या ७८ धावा\n10:10 AM जळगाव : जुन्या वादातून पवन मुकुंदा सोनवणे (२५, रा. आदीत्य चौक, रामेश्वर काॅलनी) या तरुणाचा खून झाला आहे. रात्री ११ वाजता त्याच्यावर चाकू हल्ला झाला होता. आज सकाळी त्याची प्राणज्योत मालवली.\n10:05 AM मयांक अग्रवालचे अर्धशतक, चेतेश्वर पुजारासह पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी, भारताकडे ३६३ धावांची आघाडी\n09:59 AMममता बॅनर्जींनी आदित्य ठाकरेंकडे केली 'ही' मागणी; राऊतांनी सांगितला भेटीदरम्यानचा किस्सा\n09:48 AM नाशिक- बेमोसमी पावसानंतर नाशिक मध्ये नंतर हळूहळू थंडी वाढू लागली असून आज सकाळी अवघे नाशिक शहर धुक्यात हरवले होते. सकाळी धुक्यामुळे गोदकाठ आणि रस्तेही हरवले होते. आज सकाळी 17.9 अंश सेल्सिअस ��शा किमान तापमानाची नोंद झाली.\n09:19 AMनवा पक्ष स्थापन करणार का गुलाम नबी आझाद म्हणाले, \"राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही\"\n11:15 PM'खुशाल कारवाई करा, काळजी करू नका', अमित शहांचे आयपीएस अधिकाऱ्यांना आदेश\n11:00 PM हुबळीतील आयुर्वेदिक कॉलेजचे दोन विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह. त्यांनी अयोध्या, दिल्ली आणि अन्य ठिकाणांहून प्रवास केलेला.\n10:37 PM38 देशांत पसरला, एकाही मृत्यूची नोंद नाही; ओमायक्रॉनवर WHO चा मोठा दिलासा\nलोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्डस\nलोकमत डिजीटल इन्फ्लूअन्सर ॲवॉर्ड २०२१\nव्यापार :देशातील बँकांमध्ये निष्क्रिय खात्यांत २६ हजार कोटी रुपये पडून; ९ कोटी खाती १० वर्षांपासून व्यवहारशून्य\nभारतातील बँकामधील निष्क्रिय खाती आणि यामधील रकमेसंदर्भात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी माहिती दिली. ...\nव्यापार :मोदी सरकारचा दणका एलन मस्कचे ‘ते’ स्वप्न भंगणार; तुम्हीही स्टारलिंकसाठी नोंदणी केलीय एलन मस्कचे ‘ते’ स्वप्न भंगणार; तुम्हीही स्टारलिंकसाठी नोंदणी केलीय\nभारतीयांनी एलन मस्क देत असलेल्या स्टारलिंक इंटरनेटच्या जाहिरातीला बळी पडू नये, असे मोदी सरकारने म्हटले आहे. ...\nव्यापार :Rakesh Jhunjhunwala ची २ महिन्यांत १२६ कोटींची कमाई; TATA सह ‘या’ ३ कंपन्यांमुळे मोठा फायदा\nRakesh Jhunjhunwala यांना गेल्या दोन महिन्यांत TATA ग्रुपसह दोन सरकारी कंपन्यांमुळे मोठा फायदा झाल्याचे सांगितले जात आहे. पाहा, डिटेल्स... ...\nव्यापार :मोदी सरकार आता ‘या’ दोन बड्या बँकांचे खासगीकरण करणार चर्चांनी २० टक्के शेअर्स वाढले\nमोदी सरकारने खासगीकरणासाठी आता आपला मोर्चा बँकांकडे वळवल्याचे सांगितले जात आहे. पाहा, डिटेल्स... ...\nराष्ट्रीय :मोदी सरकारचा सावध पवित्रा कृषी कायदे रद्द केल्यावर आता ‘हा’ कायदा पुढे ढकलणार; पाहा, डिटेल्स\nकेंद्रातील मोदी सरकार लोकप्रियता धोक्यात घालू इच्छित नसल्यामुळे आणखी एक कायदा पुढे ढकलण्याचे संकेत दिले जात आहेत. ...\nतंत्रज्ञान :आता 5G विसरा... मोदी सरकार २०२३ पर्यंत भारतात 6G तंत्रज्ञान आणणार ‘मेक इन इंडिया’साठी प्रयत्न सुरु\nदेशात विकसित करण्यात येत असलेल्या ६जी तंत्रज्ञानावर सध्या काम सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. ...\nव्यापार :मोदी सरकारचा एक निर्णय अन् क्रिप्टोकरन्सी चलनाच्या भावात मोठी घसरण; ‘ही’ १० कारणे जाणून घ्या\nआताच्या घडीला भारतातील सुमारे १० कोटी लोकांनी कोणत्या ना कोणत्या क्रिप्टोमध्ये गुंतवणूक केल्याचे सांगितले जात आहे. ...\nव्यापार :केंद्र सरकार MTNL आणि BSNL ची संपत्ती विकणार; पाहा किती आहे किंमत\nकेंद्र सरकारनं दूरसंचार कंपन्या BSNL,MTNL ची संपत्ती विकण्याचा निर्णय घेतला आहे. ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nCoronaVirus News: ओमायक्रॉनचा धोका वाढला असताना मोठा दिलासा; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली पॉझिटिव्ह बातमी\nNagaland Firing : नागालँडमध्ये हिंसाचार, गोळीबारात ११ जणांचा मृत्यू; गावकऱ्यांनी सुरक्षा दलाच्या गाड्या जाळल्या\nदिल्लीत आढळला ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण, महाराष्ट्रासह विविध राज्यात 5 जणांना लागण\n जानेवारीत कोरोनाची तिसरी लाट येणार; दिवसाला दीड लाख संक्रमित\nCoronaVirus News: ओमायक्रॉनमुळे देशात कोरोनाची तिसरी लाट; पुढील ८ आठवडे देशासाठी अत्यंत महत्त्वाचे\nट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील टीम इंडियाच्या कामगिरीवर सौरव गांगुलीचं परखड मत; म्हणाला, ४-५ वर्षांत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mr.smartroofglobal.com/products/", "date_download": "2021-12-05T07:51:20Z", "digest": "sha1:CW4CK3SLJEJEL4C6FKXLNBGWLOEMDC3C", "length": 5762, "nlines": 160, "source_domain": "mr.smartroofglobal.com", "title": "उत्पादने उत्पादक - चीन उत्पादने फॅक्टरी, पुरवठा करणारे", "raw_content": "\nएएसए + पीव्हीसी पोकळ नालीदार आर ...\nपीव्हीसी होलो थर्मो रूफ\nएएसए लेपित प्लास्टिक सिंथेटी ...\nस्मार्टरुफ लाँग लाइफ टाइम मी ...\nविरोधी जंग पत्रक मेटल छप्पर\nव्हाइट पीव्हीसी रूफ टाइल्स\nएएसए लेपित प्लास्टिक कृत्रिम राळ छप्पर टाइल\nएएसए + पीव्हीसी पोकळ नालीदार छप्पर पत्रक\nपीव्हीसी होलो थर्मो रूफ\nपीव्हीसी पोकळ छप्पर नालीदार प्लास्टिक छप्पर\nघराच्या छप्परांसाठी कृत्रिम राळ छप्पर टाइल\nमेटल रूफिंग शीट स्पेनिश रूफ टाइल\nलाँग लाइफ टाइमसह स्मार्टफ्रॉफ लाँग लाइफ टाइम मेटल रूफिंग शीट\nलाल रंग कृत्रिम राळ छप्पर टाइल\nकक्ष एच, 30० / एफ, फोशन डेव्हलपमेंट बिल्डिंग, क्र .१,, ईस्ट हुआ युआनार्ड, फोशन, गुआंग्डोंग, चीन\n© कॉपीराइट - 2010-2019: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://anandghare2.wordpress.com/2013/05/22/%E0%A4%AE%E0%A5%8C%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%A8-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A5%AA/", "date_download": "2021-12-05T08:22:08Z", "digest": "sha1:K5F2KXRCNBLUXRVTP5DWNHP4JTKPXM4Y", "length": 19301, "nlines": 132, "source_domain": "anandghare2.wordpress.com", "title": "मौंजीबंधन भाग ४ | निवडक आनंदघन", "raw_content": "\nआजीचे घड्याळ (कालगणना) (3)\nकला आणि कलाकार (6)\nराणीचे शहर लंडन (6)\nबोलू ऐसे बोल (11)\nविज्ञान आणि तंत्रज्ञान (86)\nचीन चिनी चायनीज (5)\nसाहित्य आणि साहित्यिक (20)\nविठ्ठला तू वेडा कुंभार (6)\nमुंजीच्या दिवशी मात्र भल्या पहाटे उठून कामाची लगबग सुरू झाली. मुंज्या मुलांना उठवून तयार करण्यात आले. त्यांचे मातापिता, करवल्या वगैरे अतिविशिष्ट मंडळींना सगळ्याच कामात अग्रक्रम देणे आवश्यक असल्यामुळे आम्ही इतरेजन आपला नंबर लागण्याची वाट पहात आराम करीत राहिलो. अखेर जमेल तेंव्हा जमतील तेवढी नित्याची कामे उरकून कपडे चढवून तयार होईपर्यंत मातृभोजनाची तयारी सुरू झाली होती. आम्हीही सावकाशपणे आपला नाश्ता घेऊन चवीने खाल्ला. कढईतून तळून निघालेले गरम गरम बटाटे वडे (त्याला तिकडे ‘आलू बोंडा’ म्हणतात) थंडगार वातावरणात जास्तच चविष्ट लागत होते. त्यामुळे सगळ्यांनी त्याची दोन तीन आवर्तने केली.\nव्रतबंध झाल्यानंतर मुलगा व्रतस्थ होतो. त्यानंतर कोणाचेही उष्टे खाणे त्याला निषिद्ध असते. यामुळे ते नियम लागू होण्यापूर्वीच त्याची आई, बहीण वगैरेंनी त्याला मायेने मांडीवर बसवून घेऊन आपल्या हांताने दोन चार घास भरवून घ्यावेत, कारण ही संधी पुन्हा मिळणार नाही अशा विचाराने मातृभोजनाचा विधी ठेवला गेला असणार. मुंज्या मुलाला या प्रसंगी धीर यावा यासाठी आठ बटूंना त्याच्यासोबत बसवतात. पण ते बटू आधीच व्रतस्थ झालेले असल्यामुळे त्यांना पारंपरिक सुग्रास अन्न चालणार नाही म्हणून मातृभोजनाचा वेगळा मेनू ठरलेला असतो. मध्यप्रदेशातल्या त्या लहान गांवात यासाठी बटू मिळवणेसुद्धा कठीण काम होते. शिवाय कडाक्याच्या थंडीत उठून यायला कोण तयार होणार खास त्यांना आणण्यासाठी त्यांच्या घरी गाडी पाठवण्याची व्यवस्था करावी लागली. त्यामुळे त्या दिवशी परगांवाहून आलेल्या कांही पाहुण्यांची थोडी गैरसोय झाली. त्याच्या मागचे कारण माहीत नसल्यामुळे झालेले गैरसमज आणि त्यापोटी झालेले त्यांचे रुसवे फुगवे थोडा वेळ चालले. मुलांना घास भरवण्याच्या बाबतीत यावेळी महिलांना शंभर टक्के आरक्षण मिळते. आजोबा, काका, मामा वगैरेंना कोणी त्यासाठी बोलावले नाही.\nमुहूर्त होण्यापूर्वी सर्वात कष्टप्रद अशा कार्यक्रमातून मुंज्या मुलांना जावे लागले. सगळ्या प्रिय गोष्टींचा त्याग करण्याचे प्रतीक म्हणून त्यांना आपला केशसंभार उतरवावा लागला. डोक्यावर तबल्याच्या आकाराचा घेरा ठेऊन बाकी सारे साफ केले गेले. अशा प्रकारची हेअरस्टाईल करणारे कारागीर तिकडे अजून उपलब्ध आहेत याचेच थोडे आश्चर्य वाटण्यासारखे आहे. कदाचित दूरदर्शनवर ‘चाणक्य’ ही मालिका येऊन गेल्यावर त्यांच्या हस्तकौशल्याची उजळणी झाली असावी. ते कार्य चालले असतांना मुलांचे रडवेले झालेले चेहेरे पाहून त्यांच्याबद्दल अनुकंपा वाटत होती. पण महत्व मिळवण्यासाठी कसले तरी कष्ट उपसावे लागतात एवढा वस्तुपाठ त्यांना मिळाला होता.\nमुंज लावण्यासाठी एक वेगळी प्रशस्त जागा सुसज्ज करून ठेवली होती. मुहूर्ताची वेळ होताच सगळी मंडळी तेथे जमली. लग्नामध्ये वधू आणि वर हे अंतरपाटाच्या दोन्ही बाजूला उभे असतात. मुहूर्ताच्या शुभ घटीला त्यांच्यामधला अ़डसर दूर करून त्यांनी एकमेकांना पहिल्यांदा पहावे अशी योजना असते. चांगले सजून धजून तयार असल्यामुळे त्यांचे एकमेकांवर फर्स्ट इम्प्रेशन चांगले पडते. परंपरागत रूढीनुसार त्यांनी त्यापूर्वी एकमेकांना पाहिलेसुद्धा नसायचे. पहाण्याचा कार्यक्रम वडीलधारी मंडळीच करत असत. या गोष्टी माझ्याही जन्मापूर्वीच इतिहासजमा झाल्या होत्या. तरी अंतरपाट धरून तो मुहूर्तावर दूर करण्याचा प्रघात चालूच राहिला आहे. मुंजीच्या वेळेला तर अंतरपाटाच्या एका बाजूला मुंजा मुलगा उभा राहिला होता आणि दुस-या बाजूला प्रत्यक्ष त्याचे वडीलच पाटावर बसले होते. त्या दोघांत अंतरपाट धरून कसला सस्पेन्स निर्माण होतो कुणास ठाऊक त्याचे प्रयोजन कांही कळले नाही.\nदोन चार शब्द लिहिण्याची मला संवय असल्यामुळे मंगलाष्टकाची जबाबदारी माझ्याकडे देण्यात आली होती. त्यासाठी ओढून ताणून यमके जुळवण्यात आदल्या दिवशीचा बराचसा रिकामा वेळ उपयोगाला आला. हिन्दी माध्यमात शिक्षण घेत असलेल्या त्या बटूंना त्यातले काव्यगुण () किंवा सदुपदेश समजेल अशी सुतराम शक्यता नव्हती. त्या वेळेला ते समजून घेण्याच्या मनःस्थितीतही कोणी नसते. पण उपचार म्हणून शार्दूलविक्रीडित वृत्तामध्ये कांही ऐकल्याखेरीज कार्यसिद्धी झाल्यासारखे वाटत नाही. उरलेला वेळ भटजींनी “गंगा सिंधू सरस्वतीच यमुना गोदावरी नर्मदा” आ���ि “रामोराजमणीःसदा विजयते रामम् रमेशम् भजे” वगैरे गात काढला. अखेर “शुभमंगल सावधान ” च्या गजरात आणि “तदेव लग्नं सुदिनं तदेव ” हा मंत्र म्हंटल्यावर अंतरपाट दूर झाला आणि बटूने आपल्या वडिलांच्या गळ्यात हार घातल्यावर सर्व उपस्थितांनी टाळ्या वाजवल्या आणि बँडवाल्यांना “वाजवा रे वाजवा”चा इशारा देण्यात आला. त्यांनी केलेला गोंगाट आणि त्या गोंगाटावर मात करून बोलण्याच्या प्रयत्नात असलेले, आतापर्यंत शांतपणे उभे असलेले प्रेक्षक यांच्या आवाजाने सभागृह दुमदमून गेले.\nFiled under: सामाजिक समारंभ |\n« मौंजीबंधन भाग ३ मौंजीबंधन भाग ५ »\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nगुणवत्ता, दर्जा, स्तर, प्रत …… आणि क्वालिटी\nयंत्रे तयार करणारी यंत्रे नोव्हेंबर 11, 2021\nशाश्वत ऊर्जा ऑक्टोबर 20, 2021\nवातावरणामधील हवेचा दाब ऑक्टोबर 7, 2021\nतेथे कर माझे जुळती – भाग १९ – माझ्या आत्या सप्टेंबर 27, 2021\nओझोन आणि हीलियम सप्टेंबर 16, 2021\nप्लॅस्टिक – ब्रह्मराक्षस की बागुलबोवा \nगॅलीलिओ आणि विज्ञान (सायन्स) ऑगस्ट 10, 2021\nकोपरनिकसचे संशोधन – सूर्यमालिका जुलै 29, 2021\nजुगाड पुराण जुलै 22, 2021\nएक धामधुमीचा दिवस (११ जुलै २००६) जुलै 11, 2021\nप्राचीन काळातील भारताची विज्ञानामधील प्रगति जून 29, 2021\nपरतलो मातृभूमीला मे 31, 2021\nइंद्र देवा रे देवा …. मे 25, 2021\nभगवान श्रीपरशुराम मे 14, 2021\nशून्याचा शोध मे 10, 2021\nपुण्याचा स्वाइनफ्ल्यू २००९ एप्रिल 14, 2021\nसिंहगड आणि मी एप्रिल 8, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.popxo.com/article/best-quotes-on-happiness-in-marathi/", "date_download": "2021-12-05T08:39:01Z", "digest": "sha1:LOQCS3YSEQW44IS5GDUGV5D2L5LLLFZB", "length": 34026, "nlines": 160, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "Happiness Quotes In Marathi - आनंद सुविचार मराठी | POPxo Marathi", "raw_content": "\nवाईट मूड चांगला करण्यासाठी आनंद सुविचार मराठीत (Happiness Quotes In Marathi)\nआनंदी राहण्यासाठी कोट्सप्रसिद्ध व्यक्तींचे कोट्सआनंदी राहण्यासाठी विचारात्मक कोट्सजोडीदारांसाठी आनंदी कोट्सनेहमी आनंदी राहाजगायला बळ देतात आनंदी प्रेरणादायी विचारप्रयत्नांचे आनंदी कोट्स\nआपल्या या जगामध्ये विविध लोक आपल्याला भेटत असतात. काही लोक असतात जे कायम आनंदी असतात आणि दुसऱ्यांनाही आनंदी ठेवतात. तर काही लोकांना कोणत्याही गोष्टीत आनंद मिळत नसतो. काही जण आनंदी असण्याचा दिखावा करत असतात. आनंदी राहणं ही एक कला आहे, जी ���्रत्येकाला जमतेच असं नाही. पण आयुष्यात प्रत्येक गोष्टीत समाधान मानून आनंदी राहणाऱ्या माणसांना जगायला जास्त चांगलं बळ मिळतं. काही जण अगदी लहान लहान गोष्टीतूनही आनंद शोधत असतात. आजकाल आपल्या धावपळीच्या आयुष्यात आनंद मिळणंही कठीण झालं आहे. पण अशावेळी काही कोट्स अर्थात काही वाक्य असतात जी आपल्याला आनंद देतात आणि जगायला बळंही देतात. कधी प्रचंड उकाड्यात आलेली पावसाची छोटीशी सरही आनंद देते तर कधी सकाळीच तुमच्या आवडीच्या माणसांकडून मिळणारी कॉम्प्लिमेंट आपला दिवस अप्रतिम करते. अचानक कधी बॉसने केलेली प्रशंसाही मनाला समाधान देऊन जाते किंवा अचानक तुमची सुट्टी बॉसने पास केली की, आनंद गगनात मावत नाही. कारण काहीही असो, आवश्यक आहे ते आनंदी राहाणं. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी काही कोट्स सांगत आहोत, जे वाचून तुम्ही तुमचा वाईट मूडही करू शकता चांगला. जाणून घेऊया आनंद सुविचार मराठीत जे आपल्याला जगायला बळ देऊन आनंद देतात.\nप्रसिद्ध व्यक्तींचे कोट्स (Happy Life Quotes In Marathi)\nआनंदी राहण्यासाठी विचारात्मक कोट्स (Happy Thoughts Quotes In Marathi)\nजगायला बळ देतात आनंदी प्रेरणादायी विचार (Happiness Quotes In Marathi)\n1. तुमच्या डोक्यात कोणतीही वाईट गोष्ट राहू देण्यासाठी आनंद सर्वात जास्त महत्त्वाचा असतो\n2. तासाचा आनंद हवा असेल तर झोप घ्या, दिवसभरासाठी हवा असेल तर आवडती गोष्ट करा, वर्षभरासाठी हवा असेल तर कामाकडे व्यवस्थित लक्ष द्या आणि जीवनभरासाठी हवा असेल तर, दुसऱ्यांनाही मदत करा\n3. लहान सहान गोष्टीतून मिळणारा आनंद आयुष्यभराचा ठेवा असू शकतो\n4. चांगली माणसं आयुष्यात जमवणं म्हणजे आनंद\n5. तुम्ही कसे आहात आणि कसे वागता हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे, त्यातून तुम्ही इतरांना आनंद देऊ शकता\n6. आपल्या इच्छा आणि आकांक्षाच्या पलीकडे मिळालेल्या गोष्टींचा आनंद व्यक्त करायला हवा\n7. दुसऱ्यांचं कौतुक आणि प्रशंसा करूनही मनाला आनंद मिळू शकतो\n8. काही वेळा तुमचा आनंद हा तुमच्या हसण्याचा स्रोत असतो पण बऱ्याचदा हसण्यासाठी आनंद होणं गरजेचं असतं\n9. आनंदी व्यक्ती कधीही परिणामांची चिंता करत नाहीत\n10. कोणत्याही गोष्टीची सुरुवात करणं हा सर्वात मोठा आनंद आहे\n11. जे आहे त्यात समाधान मानणं म्हणजे आनंद\n12. लहान लहान यशदेखील आनंदने सेलिब्रेट करता येतं\n13. आपल्या स्वतःबरोबर वाईट होऊ नये असं वाटत असेल तर दुसऱ्यांनाही आनंद द्��ायचा प्रयत्न करा\n14. आनंदी राहण्यासाठी काही विशिष्ट वेळेची गरज नक्कीच नाही\n15. जितके समाधानी राहाल तितका आनंद जास्त वाढेल\n16. आनंद काही विकत घेता येत नाही तो तुमच्या वागण्यातूनच मिळतो\n17. आनंद मिळवणं हे आपल्याच हातात असतं\n18. दुसऱ्यांना दोष देत जगलात तर कधीच आनंद मिळणार नाही\n19. आनंद पैशाने विकत घेता येत नाही, तो तुमच्या वागण्यातूनच मिळवता येतो\n20. कोणत्याही गोष्टीचा स्वीकार करणं म्हणजे आनंद\n21. माणसाला आनंदी राहण्यासाठी नक्की काय लागतं आनंद हा केवळ मानण्यावर अवलंबून आहे\n22. आनंद मिळवण्यासाठी खूप मोठ्या गोष्टी कराव्या लागतातच असं नाही\n23. सर्वांवर प्रेम करणं आणि प्रेम करून घेणं हाच आनंद\n24. सतत काम करत राहाणं हाच आनंद\n25. कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता न भासणं आणि भासत असली तरीही त्याचा बाऊ न करणं हा खरा आनंद. आयुष्याला नवी प्रेरणा देणारे ह्रदयस्पर्शी कोट्स अशावेळी नक्कीच कामी येतात.\nप्रसिद्ध व्यक्तींचे कोट्स (Happy Life Quotes In Marathi)\nकाही प्रसिद्ध व्यक्तींनी सांगितलेल्या गोष्टी आपण आता जगण्यासाठी बळ अथवा आनंदी राहण्यासाठी वाचतो आणि ते आपल्या आयुष्यात आत्मसात करून पाहण्याचा प्रयत्न करत असतो. असेच काही कोट्स आहेत जे काही प्रसिद्ध व्यक्तींनी सांगितले आहेत. ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.\n1. तुम्ही ज्या गोष्टीचा विचार करता, जे बोलता आणि जे करता त्यामध्ये सामंजस्य असेल तरच तुम्हाला आनंद मिळेल – महात्मा गांधी\n2. आनंद ही अशी गोष्ट आहे, जी तुम्हाला तुमच्या कर्मांमुळे मिळते – दलाई लामा\n3. आनंद वाटल्याने कधीच कमी होत नसतो – बुद्ध\n4. दुसऱ्यांची काळजी करत राहिलात तर तुम्हाला कधीच आनंदी राहाता येणार नाही – अल्बर्ट कॅमस\n5. आपल्या कुटुंबासह जोडलेल्या माणसाला नेहमीच भीती आणि चिंता असते, त्यामुळे आनंदी राहायचं असेल तर जास्त भावनिक राहून चालणार नाही – चाणक्य\n5. पैसे तुमच्यासाठी आनंद खरेदी करू शकत नाहीत पण दुःखाचं सुखामध्ये रूपांतर करण्याचा अनुभव करून देऊ शकतात – स्पाईक मिलगॅन\n6. पैशाने आनंद मिळत नाही, आनंद हा स्वभावात असायला हवा, ज्याने आपल्याला आणि दुसऱ्यांनाही आनंद मिळेल – बेंजमिन फ्रँकलिन\n7. तुम्ही कोण आहात, यावर तुमचा आनंद अवलंबून नाही, तुम्ही काय विचार करता यावर तुमचा आनंद सर्वस्वी अवलंबून आहे – डेल कार्नेगी\n8. काही लोक जिथे जातात, तिथे आनंद वाटतात, तर का���ी लोक आयुष्यात निघून जातात तेव्हा आनंद येतो – ऑक्सर वाईल्ड\n9. आनंद हा स्वतःवर अवलंबून असतो – अरस्तु\n10. त्या लोकांबरोबर मैत्री नका करू ज्यांचा स्टेटस तुमच्यापेक्षा वरचढ अथवा खाली आहे. कारण अशी मैत्री तुम्हाला कधीच आनंद देणार नाही. मैत्री आपल्या विचारांशी बरोबरी असलेल्यांशी करा – चाणक्य\n11. तुमच्या विचारांवर तुमच्या आयुष्यातील आनंद अवलंबून असतो हे नेहमी लक्षात ठेवा – मार्क्स ऑरेलियस\n12. मला वाटतं आनंद मिळवण्याची एक निश्चित पद्धत आहे की, आनंद हा कोणत्याही किमतीत प्राप्त करण्याची जिद्द असावी – बेट डेव्हिस\n13. आनंदाप्रमाणेच पैसाही प्रत्यक्ष स्वरूपात मिळत नाही. कोणत्यातरी चांगल्या सेवेच्या बदल्यात या दोन्ही गोष्टी मिळतात – हेनरी फोर्ड\n14. दुसरं कोणी काय म्हणत आहे, याकडे कधीही लक्ष देऊ नका. कारण असं केलंत तर आनंंद कधीच मिळणार नाही – रिचर्ड बॅक\n15. आनंद दिल्याशिवाय त्याचा उपभोग घेण्याचा अधिकारी कोणालाच नाही – हेलेन केलर\n16. प्रसन्नता हा असा पुरस्कार आहे, जो आपल्या समजूतदारपणाने योग्य आयुष्य जगल्यास प्राप्त होतो – रिचर्ड बॅक\n17. ज्याचा विचार केला ती गोष्ट प्राप्त होणं हे नक्कीच यश आहे. पण जे मिळालं त्यात समाधान मानणं हा आनंद आहे – डेल कार्नेगी\n18. आनंद ही अशी गोष्ट नाही की, जी भविष्यासाठी राखून ठेऊ. ही अशी गोष्ट आहे, जी तुम्ही वर्तमानासाठी तयार केलेली असते – जिम रॉन\n19. जेव्हा महत्त्वाकांक्षा संपतात, तेव्हा आनंद सुरु होतो – थॉमस मर्टन\n20. लग्नानंतर आनंद हा तर नशीबाचा खेळ आहे – जेन ऑस्टेन\n21. अंधारातून एका प्रकाशाची केवळ गरज आहे. आनंद आपोआप मिळतो – जे. के. रोलिंग\n22. आज तुम्ही जर व्यवस्थित लक्ष केंद्रित केलं तर नेहमीच आनंदी राहाल – पावलो कोएलो\n23. आनंद म्हणजे तुमच्याजवळ आज जे काही आहे, त्याबरोबर जगण्याची आणि स्वतंत्र राहण्यासाठी एक चांगलं कुटुंब आणि चांगले मित्र असण्याची गरज आहे – दिव्यांका त्रिपाठी\n24. आयुष्य खूपच लहान आहे. त्यामुळे तुमचे दात शाबूत असेपर्यंत हसत राहा – मलोरी हॉपकिन्स\n25. चिंता कशाला करत राहायची. चांगली वेळ येते, मग वाईट वेळ येत, पुन्हा चांगली वेळ येते. स्थायी काहीच नाही. त्यामुळे आनंदी राहा – श्री श्री रवी शंकर\nआनंदी राहण्यासाठी विचारात्मक कोट्स (Happy Thoughts Quotes In Marathi)\nआनंदी राहण्यासाठी विचारात्मक कोट्सचीदेखील कधी कधी आयुष्यात गरज भासते. कधीकधी आपण आयुष्यात खूपच चिंता करू लागतो. सतत विचार करण्याने काहीच होत नाही. त्यासाठी तुम्हाला असे कोट्स नक्कीच उभं राहण्यासाठी मदत करतात.\n1. तुम्ही एखादी गोष्ट दुसऱ्याला नीट समजावून सांगू शकत नसाल तर ती गोष्ट तुम्हालाच नीट कळलेली नाही. त्यामुळे दुसऱ्याकडून आपल्याला आनंद मिळत नाही हे खापर फोडू नका\n2. एखादी गोष्ट मिळवण्याठी जर आपण आयुष्यभर थांबायला तयार असू तर तो आपला एकप्रकारे आनंद आहे\n3. तुम्ही काय निवडत आहात याचं तुम्हाला नक्कीच स्वातंत्र्य आहे, पण तुम्ही जे निवडलं आहे त्याचे परिणाम भोगण्यासाठी तुम्ही स्वतः तयार असायला हवं. त्यातून आनंद न मिळाल्यास, कोणीही इतर त्याला जबाबदार नसेल\n4. मनात कोणत्याही शंका असतील अथवा तुमचा मूड खराब असेल तर आपल्या मुलांबरोबर काही वेळ घालवा. कारण यासारखा दुसरा आनंद काहीच नाही\n5. सतत कोणत्या तरी गोष्टीचा विचार करत बसलात तर तुम्हाला कधीच आनंद मिळणार नाही\n6. लहान सहान गोष्टींतून मिळणाऱ्या आनंदाला तोड नाही\n7. कोणत्याही गोष्टीविषयी मनात खंत बाळगू नका कारण ती खंत तुम्हाला कधीच आनंद मिळवू देणार नाही\n8. पाण्यात भिजण्याचा आनंद घेता यायला हवा नाहीतर नुसतं भिजणंच होतं\n9. दुसऱ्यांसाठी काही करत राहण्यापेक्षा स्वतःसाठी जगायला शिका त्यातला आनंद काही औरच\n10. तुमच्याकडे गार्डन आणि लायब्ररी या दोन गोष्टी असतील तर जगातील सर्वात मोठा आनंद तुमच्याकडे आहे हे लक्षात ठेवा. गौतम बुद्धांची शिकवण आणावी आचरणात, आयुष्य होते सुखकर आणि आनंदी\nजोडीदारासोबत सुखाने जीवन जगण्यासाठी नात्याची प्रत्येक भावना मांडणारे हे आनंद सुविचार मराठीत तुमच्या नक्कीच फायद्याचे ठरतील.\n1. आनंदी राहण्यासाठी जगा, कोणालाही इंप्रेस करण्यासाठी जगू नका\n2. खरं प्रेम करताना आनंद साहजिकच मिळतो\n3. दोघांमधील प्रेम जपणं हाच आनंद पण दोघांमधील तफावत नेहमी दूर करून एकत्र राहणं हा सर्वात मोठा आनंद\n4. आपल्या कठीण काळात त्याचं अथवा तिचं आपल्याबरोबर असणं हा सर्वात मोठा आनंद\n5. तुम्ही जेव्हा खरंच प्रेमात असता तेव्हा तुमच्याासाठी ती एक व्यक्ती हीच मोठा आनंद असते\n6. केवळ चेहऱ्यावर नाही तर व्यक्तीच्या आत्म्यावर प्रेम करणं म्हणजे खरं जगणं आणि आनंद\n7. मी मेसेज करत असताना तुझ्या चेहऱ्यावर येणारं हसू हे माझ्या जगण्यासाठी मिळणारा सर्वात मोठा आनंद आहे\n8. तुझ्याबरोब�� जगण्यात मला आनंद मिळतो कारण तू जसा अथवा जशी आहेस तसंच राहण्याचा प्रयत्न करतोस वा करतेस\n9. तुमच्याकडे जे आहे त्यावर प्रेम केलं की, तुम्हाला जे हवं आहे त्याचा आनंद तुम्हाला नक्कीच मिळतो\n10. तू जर मला विचारलंस की, तू माझ्या मनात किती वेळा गेला आहेस, तर माझं उत्तर असेल एकदाच…कारण एकदा तू मनात जागा केलीस तिथून तू कधी जाऊन शकला नाहीस.\nवाचा – जागतिक मैत्री दिनासाठी शुभेच्छा संदेश\nआपण एखाद्याला जेव्हा मेसेज करत असतो तेव्हा त्यांना नेहमीच आनंदी राहा असं सांगतो. अर्थात या आपल्या मनातील भावना असतात. अशावेळी असे काही आनंद सुविचार मराठीत असतात जे तुम्ही वापरू शकता\n1. नेहमी भावनिक पातळीवर विचार करू नका. मनाला त्रास करून न घेता आयुष्यात पुढे जा आणि आनंदी व्हा\n2. जेव्हा आयुष्य तुमच्याबरोबर खेळतं असतं तेव्हा फक्त ‘मीच का’ असा प्रश्न विचारू नका. त्यावेळीदेखील परिस्थितीवर मात करत आनंदी राहायचा प्रयत्न केलात तर आयुष्यही तुमच्यासमोर हरेल\n3. नेहमी असे आनंदी राहा की, तुम्हाला पाहिल्यावर इतरांनाही आनंद होईल\n4. जेव्हा तुम्हाला कोणताही आशेचा किरण दिसत नाही तेव्हा तुम्हीच तो आशेचा किरण होऊन दुसऱ्यांना आनंद द्या\n5. तुमचा आनंद कोणत्याही चुकीच्या गोष्टींना हिरावून घेऊ देऊ नका\n6. कालच्यापेक्षा आज अधिक चांगलं होण्याचा प्रयत्न करा. यामुळेच तुमच्या आयुष्यात आनंद वाढत राहील\n7. आनंदी राहा आणि आरोग्य चांगलं ठेवा\n8. आनंदी न राहण्याची कारणं शोधणं बंद करा म्हणजे आनंद सहज मिळेल\n9. भूतकाळाला कधीही वर्तमानावर हावी होऊ देऊ नका. कारण तुमचा आनंद तुमचा भूतकाळ नष्ट करत असतो\n10. आयुष्यात आनंद मिळवणं हे केवळ तुमच्याच हातात आहे हे लक्षात ठेवा, तेव्हाच तुम्ही नेहमी आनंदी राहू शकाल\nजगायला बळ देतात आनंदी प्रेरणादायी विचार (Happiness Quotes In Marathi)\nबऱ्याचदा आयुष्यात सर्व काही निरर्थक वाटायला लागतं. त्यावेळी सर्वात जास्त गरज असते ती आपल्या आजूबाजूला चांगल्या माणसांची आणि चांगल्या प्रेरणादायी विचारांची. कारण माणूस हा असा प्राणी आहे ज्याचं संपूर्ण जग हे विचारांवर चालू असतं. आपण आपल्या आजूबाजूला जशी माणसं पाहतो किंवा त्या माणसांमध्ये वावरतो तसंच आपले विचारही असतात. त्यामुळेच मराठीमधील एक उक्ती आहे, जशी संगत तसा विचार त्याप्रमाणे आपण वागत असतो. त्यामुळे मुळात चांगली संगत असेल तर विचारही चांगले राहतात हे महत्त्वाचं आहे. बरेचदा माणसाच्या आयुष्यात वेगवेगळे चढउतार येत असतात. अशावेळी खचून जाणं हे साहजिकच आहे. पण अशावेळी मनाची समजून घालत आपल्याला असे प्रेरणादायी विचार (happy life quotes in marathi) तशाच अनेक कवींच्या प्रेरणादायी कविता हे जगण्याला अधिक बळ देत असतात.\n1. स्वत:ला कमी लेखणं सोडा\n2. स्वत:च स्वत:ला गृहीत धरणं सोडा\n3. इतरांशी सतत तुलना करणं टाळा\n4. एखाद्या समस्येवर रडण्यापेक्षा त्यावर उपाय शोधायचा प्रयत्न करा\n5. चुकतो तो फक्त आपला निर्णय\n6. कर्तृत्ववान माणसं कधी नशीबाच्या आहारी जात नाहीत आणि नशीबाच्या आहारी गेलेली माणसं कर्तृत्ववान ठरत नाहीत\n7. तुमच्यावर जळणाऱ्या व्यक्तीचा तिरस्कार कधीच करू नका\n8. आयुष्यात खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला नशीबवान समजा\n9. संकटाबरोबर नेहमी संधी येते\n10. स्वप्न तीच आहेत जी तुम्हाला झोपू देत नाहीत\nकोणत्याही गोष्टीत यश हे सहजासहजी प्राप्त होत नाही आणि जे यश सहजासहजी प्राप्त होतं ते जास्त काळ टिकून राहात नाही असं म्हटलं जातं. जगात अशी कितीतरी प्रसिद्ध माणसं आहेत, ज्यांची प्रत्येकाची स्टोरी ही जगण्यासाठी बळ देते. त्यांचे प्रयत्न हे जगण्यासाठी आनंद देऊन जातात.\n1. माझ्याबरोबर जे झालं आहे तो मी नाही, तर आज मी जे काही बनलो आहे ते मी निवडलं आहे\n2. तुमची स्वप्नं पूर्ण करण्याचं तुमचं स्वप्नं आहे आणि ते पूर्ण झाल्यानंतर मिळणारा आनंद त्याला कसलीच तोड नाही\n3. तडजोड, मेहनत आणि स्वप्न याशिवाय कोणताही व्यक्ती मोठा होत नाही. त्यातूनच खरा आनंद मिळतो\n4. या क्षणाचा आनंद उपभोगा कारण हा क्षण म्हणजे तुमचं आयुष्य आहे\n5. लोकांना पैसा, प्रसिद्धी आणि यशाच्या मागे पळता पळता खरा आनंद नक्की काय आहे हेच विसरायला होतं\n6. तुम्हाला नक्की काय हवंय हा आनंद नाही तर तुम्हाला नक्की काय मिळालं आहे त्याचा उपभोग घेणं हा आनंद आहे\n7. असं कुठेच म्हटलेलं नाही की, एकट्याने कोणत्याही गोष्टीचा आनंद उपभोगता येत नाही\n8. तुमच्या अंतर्मनातील साद म्हणजे खरा आनंद\n9. तुमच्याकडे काय आहे यापेक्षा तुमच्याकडे काय नाही याचा विचार करत बसलात तर आनंद कधीही मिळणार नाही\n10. तुम्ही आयुष्यात काहीतरी करू शकता हा विश्वास तुमच्यामध्ये आणणं हीच आनंदाची पहिली पायरी आहे\nजगण्याला बळ देतात प्रेरणादायी विचार (Inspirational Quotes In Marathi)\nयशाची व्याख्या सांगणारे सक्सेस कोट्स (Best Success Quotes In Marathi)\nस्वातंत्र्यदिनाचं महत्त्व सांगणारे खास कोटस\nबालदिनासाठी खास मराठी शुभेच्छा, स्टेटस आणि कोट्स\n‘शुभ सकाळ’ साठी शुभेच्छा संदेश", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/canaan-to-takadi-cycle-race-through-nehru-youth-center/01211537", "date_download": "2021-12-05T07:42:25Z", "digest": "sha1:WVUGYRHUP6NLPEYK5KDG3W3DXC4KZOKH", "length": 4988, "nlines": 29, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "नेहरू युवा केंद्र व्दारे कन्हान ते टेकाडी सायकल दौड - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nHome » नेहरू युवा केंद्र व्दारे कन्हान ते टेकाडी सायकल दौड\nनेहरू युवा केंद्र व्दारे कन्हान ते टेकाडी सायकल दौड\nकन्हान : – नेहरू युवा केंद्र नागपूर व्दारे भारत सरकारच्या फिट इंडिया कॅम्पेन अंतर्गत पारशिवनी तालुक्यातील कांद्री कन्हान येथील धर्मराज विद्यालया सामो रून टेकाडी बस स्टॉप पर्यंत सायकल दौडचे आयोजन करण्यात आले होते.\nजे एन राष्ट्रीय चारपदरी महामार्गाव रील धर्मराज विद्यालय सामोर सायकल दौड स्पर्धकाना नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक उदयवीर सिंह, धर्मराज विद्यालयाच्या मुख्याध्यापीका प्रमिता वासनिक, कांद्रीचे ग्राम विकास अधिकारी दिनकर इंगळे, समाजसेवक लीलाधर बर्वे, स्पर्श संस्थेचे अध्यक्ष कपिल आदमाने यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवुन सायकल दौड ची सुरूवात केली. या कार्यक्रमात शंभर पेक्षा अधिक युवकांनी सहभाग घेतला. यात धर्मराज विद्यालय व नूतन सरस्वती विद्यालयाती ल तसेच परिसरातील युवक-युवतींनी मोठ्या संख्येत सहभाग घेतला.\nया कार्य क्रमाच्या यशस्वितेसाठी युवा चेतना मंच, धर्मराज विद्यालय, ग्रामपंचायत कांद्री यांनी विशेष सहकार्य केले. आयोजनार्थ नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक श्याम मस्के, कमलेश गजभिये, युवा चेतना मंच तालुकाध्यक्ष विनोद कोहळे, शिक्षक सुनील लाडेकर, भस्मे, हरीश केवटे, सारवे, मंगर, युवा चेतना मंचचे सदस्य अश्विन कुंभलकर, आदित्य बावनकुळे, स्वप्निल चिखले, अनिकेत देशमुख, वीर सिंग, शुखासु मेहरकुळे, बालू वैद्य, मेश्राम बाबु, पंकज मस्के, सकेत चकोले सह युवकांनी सहकार्य केले.\n← गोंडेगाव व नांदगाव ला पल्स…\nतामिलनाडू एक्स्प्रेसमध्ये दिवसाढवळ्या चोरी →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://anandghare2.wordpress.com/2010/11/05/%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%9C%E0%A4%A8/", "date_download": "2021-12-05T07:28:11Z", "digest": "sha1:L6NIC52BQRQRTAUHFFU7F45OHMBH76DS", "length": 16801, "nlines": 124, "source_domain": "anandghare2.wordpress.com", "title": "लक्ष्मीपूजन | निवडक आनंदघन", "raw_content": "\nआजीचे घड्याळ (कालगणना) (3)\nकला आणि कलाकार (6)\nराणीचे शहर लंडन (6)\nबोलू ऐसे बोल (11)\nविज्ञान आणि तंत्रज्ञान (86)\nचीन चिनी चायनीज (5)\nसाहित्य आणि साहित्यिक (20)\nविठ्ठला तू वेडा कुंभार (6)\nआमच्या घरी वडिलोपार्जित गडगंज मालमत्ता नव्हती, पण आमची गणना खाऊन पिऊन सुखी लोकात होत असे. मौसमानुसार जी कांही धान्ये, भाजीपाले आणि फळफळावळ वगैरे त्या भागात मुबलक आणि स्वस्तात किंवा फुकट उपलब्ध होत असत ती भरपूर प्रमाणात घरी यायची, पाककौशल्याने त्यांतून विविध प्रकारचे खाद्यपदार्थ तयार होऊन पानात पडायचे आणि अन्न हे पूर्णब्रम्ह म्हणत सर्वजण ते चवीने पोटभर खात असत. रोज लहान मुलांना दूध प्यायला मिळायचे, जेवणात ताक असायचे, आल्या गेल्यांसाठी चहा कॉफी व्हायची आणि मोसमानुसार आंब्याचे पन्हे किंवा लिंबाचे सरबत बनायचे. आमची पेयसंस्कृती एवढ्यापुरतीच मर्यादित होती. त्यामुळे खाऊनपिऊनचा अर्थ सुध्दा एवढाच होता. आमचा उद्योग व्यवसाय वगैरे नसल्यामुळे माझ्या वडिलांना दर महिन्याला जेवढा पगार मिळत असे आणि वर्षाला स्केलप्रमाणे इन्क्रिमेंट मिळत असे त्यापेक्षा जास्त धनप्राप्ती होण्याचा मार्गच नव्हता. त्यामुळे लक्ष्मीमाता आमच्यावर प्रसन्न झाली असती तरी तिने कशा रूपाने आम्हाला घबाड दिले असते ते समजत नाही. अर्थातच त्या काळात असा विचारही कोणी करत नसे.\nत्या मानाने सरस्वतीची आमच्या घरावर जास्त कृपा असावी. सगळ्याच मुलांची आकलनशक्ती आणि स्मरणशक्ती चांगली असल्यामुळे आणि त्यांना अभ्यासाची आवड असल्यामुळे ती शाळेत हुषार समजली जायची. त्यांनी चांगले शिक्षण घेऊन मोठे व्हायचे आहे असे सतत त्यांच्या मनावर बिंबवले जात असे आणि एकदा ते मोठे झाले की लक्ष्मीची कृपाही त्यांच्यावर होईलच अशी आशा वाटत असे. त्यामुळे आम्ही सगळी मुले मनोमनी सरस्वतीचे उपासक होतो. पण देवी शारदेची प्रत्यक्ष पूजा मात्र फक्त शाळेतच केली जात असे. घरात सरस्वतीची प्रतिमा नव्हतीच. तिच्या चित्राला कधी हार घातल्याचे मला आठवत नाही. दर वर्षी दिवाळीत लक्ष्मीपूजन मात्र अत्यंत उत्साहाने केले जात असे.\nपूजेच्या देव्हा-यात अंबाबाईची मूर्ती असली तरी दिवाळीतल्या लक्ष्मीपूजनासाठी वेगळा चांदीचा शिक्का होता. तो कोठीतून बाहेर काढून चिंच आणि रांगोळीने घासून लखलखीत केला जायचा. ताट, वाट्या, पेले, तबक, निरांजने, कुंकवाच्यी कोयरी, पळी पंचपात्र वगैरे सर्व चांदीची भांडी काढून तीही स्वच्छ केली जात. संध्याकाळ झाली की एका चौरंगावर देवीची आरास करायची. चांदीच्या नाण्याच्या शेजारी एक दोन सोन्याचे अलंकार ठेवायचे. त्या सर्वांची साग्रसंगीत शोडशोपचार पूजा केली जायची. त्या वेळी घरातली सर्व मंडळी नवे कपडे आणि ठेवणीतले दागदागिने अंगावर चढवून त्या काळात जितके शक्य असेल तितके नटून थटून त्या जागी उपस्थित होत असत. दरवर्षी दिवाळीला घरी कोणी ना कोणी पाहुणे असतच. तेसुध्दा सालंकृत होऊन पूजेला येऊन बसत. डाळिंबे, सीताफळे यासारखी एरवी आमच्या भागात न दिसणारी फळे लक्ष्मीपूजनासाठी मुद्दाम शहरातून मागवली जात. केळी, चिकू, संत्री, मोसंबी वगैरे असतच. एका ताटात विविध प्रकारची फळे मांडून ठेवली जात तर दुस-या ताटात काजू, बदाम, पिस्ते, बेदाणे वगैरे सुका मेवा नैवेद्यासाठी मांडून ठेवलेला असे. पेढे बर्फी वगैरे मिठाई असेच. साळीच्या लाह्या आणि बत्तासे असणे अत्यावश्यक असे. असा इतका आकर्षक प्रसाद समोर दिसत असला तरी आमचे लक्ष तिकडे नसायचे. ही पूजा संपली रे संपली की आम्ही अंगणात धूम ठोकून फटाके उडवायला सुरुवात करत असू.\nमागल्या वर्षी आम्ही दिवाळीला अमेरिकेत होतो. पण तिथेसुध्दा लक्ष्मीपूजन केलेच. त्यासाठी काय काय लागते याची यादी करून आणि ते कुठे मिळते याची चौकशी करून त्यातल्या बहुतेक गोष्टी पैदा करून ठेवल्या. फटाकेसुध्दा आणले होते, पण अमेरिकेतल्या प्रदूषणाच्या नियमात ते उडवणे बसेल की नाही याची भीती असल्यामुळे ते उडवायचा धीर झाला नाही. पूर्वीपासून अमेरिकेत राहणारे दुसरे कोणी आधी सुरुवात करेल याची वाट आम्ही पहात होतो, पण ती झालीच नाही.\n अमेरिकेत सारे कांही शक्य आहे »\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nगुणवत्ता, दर्जा, स्तर, प्रत …… आणि क्वालिटी\nयंत्रे तयार करणारी यंत्रे नोव्हेंबर 11, 2021\nशाश्वत ऊर्जा ऑक्टोबर 20, 2021\nवातावरणामधील हवेचा दाब ऑक्टोबर 7, 2021\nतेथे कर माझे जुळती – भाग १९ – माझ्या आत्या सप्टेंबर 27, 2021\nओझोन आणि हीलियम सप्टेंबर 16, 2021\nप्लॅस्टिक – ब्रह्मराक्षस की बागुलबोवा \nगॅलीलिओ आणि विज्ञान (सायन्स) ऑगस्ट 10, 2021\nकोपरनिकसचे संशोधन – सूर्यमालिका जुलै 29, 2021\nजुगाड पुराण जुलै 22, 2021\nएक धामधुमीचा दिवस (११ जुलै २००६) जुलै 11, 2021\nप्राचीन काळातील भारताची विज्ञानामधील प्रगति जून 29, 2021\nपरतलो मातृभूमीला मे 31, 2021\nइंद्र देवा रे देवा …. मे 25, 2021\nभगवान श्रीपरशुराम मे 14, 2021\nशून्याचा शोध मे 10, 2021\nपुण्याचा स्वाइनफ्ल्यू २००९ एप्रिल 14, 2021\nसिंहगड आणि मी एप्रिल 8, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/24-karat-22-carat-gold-price-today/", "date_download": "2021-12-05T07:11:26Z", "digest": "sha1:SLLR4H45EUJVXLEUBQHFLPBTK22IF6JN", "length": 13070, "nlines": 169, "source_domain": "policenama.com", "title": "24 karat 22 carat gold price today Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune Crime | पुण्याच्या आंबेगावातील खून प्रकरणातील ‘फरारी’ बीडमधून अटकेत;…\nACP Gajanan Tompe | पुण्यातील कोथरूड विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त गजानन टोम्पे यांची…\nPune ACP Transfers | पुण्यातील 6 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या \nGold Price Today | विजयादशमीनिमित्त सोनं खरेदीसाठी ग्राहकांची झुबंड; 400 कोटींचा टप्पा पार\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - Gold Price Today | मागील महिन्यापासून आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात आणि भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किंमती (Gold Price Today) उतरताना दिसत होत्या. त्यामुळे ग्राहकांना सोनं खरेदी करण्यासाठी एक मोठी संधी…\nGold Price Today | सोन्याच्या दरात तेजी, 47 हजारच्या जवळ पोहचले; चांदीची सुद्धा चमक वाढली, जाणून…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - Gold Price Today | भारतीय सराफा बाजारात आज म्हणजे 14 ऑक्टोबर 2021 ला सोन्याच्या दरात (Gold Price Today) जबरदस्त तेजीचा कल होता. यामुळे सोने 47 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या जवळ पोहचले. तर, चांदीच्या दरात (Silver)…\nGold Price Today | सोन्याच्या दरात 63 रुपयांची वाढ; जाणून घ्या 1 तोळ्याचा नवीन दर\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - Gold Price Today | भारतीय सराफा बाजारात आज म्हणजे 13 ऑक्टोबर 2021 ला सोन्याच्या दरात (Gold Price Today) तेजीचा कल राहिला. तर, चांदीच्या दरात (Silver) सुद्धा आज वाढ नोंदली गेली. मागील व्यवहाराच्या सत्रात दिल्ली…\nGold Price Today | सोनं खरेदीची सुवर्णसंधी एका महिन्यात 1200 रुपयांनी स्वस्त झालं सोनं, जाणून घ्या\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - Gold Price Today | मागील काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या (Gold Price Today) किंमतीत सातत्याने घट होताना दिसत आहे. सोन्याच्या दरात घसरण झाल्यामुळे ग्राहकांना सोनं खरेदी करण्यासाठी ही योग्य वेळ आहे. दरम्यान…\n 10,000 रुपयांनी स्वस्त मिळतंय सोनं\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - Gold Price Today | भारतीय बाजारात सोन्य���च्या किंमती सातत्याने उतरताना दिसत आहे. मागील चार दिवस सोन्याच्या भावात (Gold Price Today) घसरण पाहायला मिळाली आहे. त्याचबरोबर आजही सोन्याच्या दरात घट झाली आहे. भारतीय…\nGold Price Today | सोनं खरेदीची सुवर्णसंधी 9358 रूपयांनी झालं Gold स्वस्त, जाणून घ्या\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - Gold Price Today | देशान्तर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती (Gold Price Today) उतरताना दिसत आहेत. मागील काही आठवड्यात सोने आणि चांदीच्या किंमतीत वाढ होत होती. मात्र, आता त्याच्या किंमतीत घट होताना…\nGold Price Today | लागोपाठ 6 व्या दिवशी स्वस्त झालं सोनं, आता 27718 रुपयात मिळतंय 10 ग्रॅम, जाणून…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - Gold Price Today | सोने खरेदीदारांसाठी महत्वाची बातमी आहे. या व्यवहाराच्या आठवड्याच्या तिसर्‍या दिवशी आज बुधवारी (15 September) सोन्यासह चांदीच्या किमतीत (Gold Price Today) सुद्धा मंदी दिसून आली. आज लागोपाठ…\nSapna Chaudhary | सपना चौधरीच्या ‘या’ गाण्याने…\nAkshara Singh | समुद्र किनारी अक्षरा सिंहच्या अदा पाहून…\nMalaika Arora | मलाईकानं ‘स्पोर्टस् ब्रा’मध्ये काढला मिरर…\nPunit Pathak | प्रसिद्ध कोरियोग्राफरने पहिल्यांदा पत्नीला…\nJay Bhanushali | अभिनेता जय भानुशालीसाठी लेक ताराने गायलं…\nTehsildar Laila Dawal Shaikh | शिरुरच्या महिला तहसीलदार लैला…\nIndian Railways | रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर, शताब्दी आणि…\nPune Crime | पुण्याच्या आंबेगावातील खून प्रकरणातील…\nACP Narayan Shiragavkar | सहाय्यक पोलिस आयुक्त नारायण…\nACP Gajanan Tompe | पुण्यातील कोथरूड विभागाचे सहाय्यक पोलिस…\nPune ACP Transfers | पुण्यातील 6 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या…\nLink PAN to LIC Policies | LIC ने आपल्या ग्राहकांसाठी आणली…\nअवघे 7 हजार देऊन खरेदी करा जास्त मायलेजच्या TVS Sport चे…\nPune Crime | पुण्यात PMPML बस आदळल्याने प्रवाशाच्या मणक्यात…\nNew Wage Code | वेतन वाढीच्या आनंदावर ‘टाच’…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nPune Crime | पुण्याच्या आंबेगावातील खून प्रकरणातील ‘फरारी’ बीडमधून…\nNew Ration Card | नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी जातीच्या दाखल्याची गरज…\nRamnath Kovind | रायगडावर हेलिकॉप्टर उतरवण्यास शिवप्रेमींचा विरोध \nWhatsApp च्या कोणत्याही वाईट मेसेजबद्दल तुम्ही तक्रार कशी कराल, जाणून…\n आम्ही हिंदुत्त्ववादी, सावरकरवाद��� आहोत,…\n Facebook वर मैत्री झाली अन् गुंगीचं औषध पाजून केला बलात्कार, अत्याचाराचा व्हिडीओ पाठवून मागितले…\nPF Account | पीएफ खातेधारकांना मिळणार 1 लाखांचा लाभ; कसे काढाल पैसे जाणून घ्या सोपा मार्ग\nACP Narayan Shiragavkar | सहाय्यक पोलिस आयुक्त नारायण शिरगावकर यांची विश्रामबाग डिव्हीजनमध्ये नियुक्ती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/desh/assembly-election-2021-prime-minister-narendra-modi-has-called-voting-bengali-malayalam-tamil", "date_download": "2021-12-05T08:22:33Z", "digest": "sha1:HET3LGMEXOXOKRRPZ4H53UTZ5LRNRPLU", "length": 9388, "nlines": 59, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "Assembly Election 2021: पंतप्रधान मोदींनी या चार भाषांमध्ये केलं मतदारांना आवाहन", "raw_content": "\nAssembly Election 2021: पंतप्रधान मोदींनी या चार भाषांमध्ये केलं मतदारांना आवाहन\nनवी दिल्ली: देशातील पाच निवडणूक राज्यांमध्ये (Assembly Election 2021) आज मतदान होत आहे. यामध्ये पश्चिम बंगाल (West Bengal), आसाम (Assam) केरळ (kerala), तामिळनाडू (Tamil Nadu) आणि केंद्रशासित प्रदेश पुडुचेरी (Puducherry) यांचा समावेश आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सर्व राज्यांच्या मतदारांना विक्रमी मतदान करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी बंगली, मल्याळम, तामिळ आणि इंग्रजी भाषांमध्ये ट्विट करुन लोकांना मतदान करण्यास सांगितले आहे.\n\"केरळ, पुडुचेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये निवडणुका होत आहेत, मी या ठिकाणांतील लोकांना विशेषतः तरुण मतदारांनी रेकॉर्ड संख्येने मतदान करण्याची विनंती करतो,\" असे त्यांनी ट्विट केले.\nआसाममध्ये शेवटच्या टप्प्यासाठी मतदान होत आहे, तर पश्चिम बंगालमध्ये आज तिसर्‍या टप्प्यातील मतदान होत आहे. केरळ, तामिळनाडू आणि पुडुचेरी येथे आज एकाच टप्प्यात मतदान संपणार आहे. केंद्रशासित प्रदेश पुडुचेरीच्या सर्व 30 जागांवर आज मतदान सुरू आहे.\nपश्चिम बंगालमधील 31 विधानसभा जागांवर मतदान सुरू आहे. सुमारे 78 लाख 52 हजार 425 मतदार मतदानाचा हक्क बजावत आहेत, तर 205 उमेदवार रिंगणात आहेत. आसामच्या तिसर्‍या आणि शेवटच्या टप्प्यात एकूण 40 मतदारसंघात मतदान सुरू आहे. निवडणुकीसाठी 337 उमेदवार रिंगणात आहेत, त्यापैकी 12 महिला उमेदवार आणि 325 पुरुष उमेदवार आहेत. या व्यतिरिक्त केरळमधील 2.74 कोटी मतदार विधानसभेच्या 140 जागांसाठी मैदानात असलेल्या 957 उमेदवारांचे भवितव्य ठरवतील. तामिळनाडूमध्ये 3,998 आणि पुडुचेरीमध्ये 324 उमेदवार रिंगणात आहेत.\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर���वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.thosprahar.com/i-enjoyed-rekha-and-went-ahead-pakistani-cricketer-imran-khan/", "date_download": "2021-12-05T08:06:03Z", "digest": "sha1:NO32EQK75AQ5VG3BVE7EGV3QSWSFT65V", "length": 12658, "nlines": 110, "source_domain": "www.thosprahar.com", "title": "रेखा सोबत मी एन्जॉय केल..!आणि पुढे गेलो..!पाकिस्तानी क्रिकेटर इम्रान खान..! - ThosPrahar News | Thos Nirbhid Marathi Batmya", "raw_content": "\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nवस्त्रहरणाच्या सीन शूटिंग नंतर ढसाढसा रडली द्रौपदी..पहा काय होत कारण..\nघाबरू नका हे आहेत उपाय आणि उपचार..\nअमळनेर: दामिनी पथकाचे मुंदडा विद्यालयात समुपदेशन..सर्व शाळांना देणार भेट..\nअमळनेर: एकतास येथे पिक नियोजनाची जलमिञांची गावसभा संपन्न..\nअमळनेर: सोनू भटू चौधरी यांची जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी व अंमळनेर तालुकाध्यक्ष छोटू रमेश चौधरी यांची निवड..\nमुख्यपेज/Bollywood/रेखा सोबत मी एन्जॉय केल..आणि पुढे गेलो..पाकिस्तानी क्रिकेटर इम्रान खान..\nरेखा सोबत मी एन्जॉय केल..आणि पुढे गेलो..पाकिस्तानी क्रिकेटर इम्रान खान..\nरेखा सोबत मी एन्जॉय केला..आणि पुढे गेलो..पाकिस्तानी क्रिकेटर इम्रान खान..\nपाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान विविध कारणासाठी नेहमीच चर्चेत राहतात. क्रिकेटर असताना इमरान खानची ‘प्लेबॉय’ ची इमेज होती.अनेक अभिनेत्री आणि इतर महिलांसोबत त्यांचे संबध होते.यातील सर्वात जास्त चर्चा बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री रेखासोबत असलेल्या संबंधांची झाली. हा विषय त्या काळात नेहमीच मीडिया आणि जनतेसाठी चर्चेचा होता.यावर मोठ्या प्रमाणात टीकाही झाल्या.आता पुन्हा संबंधाबाबत इमरान खानचा एक जुना इंटरव्ह्यू सध्या व्हायरल होत आहे.\nबॉलिवूड अभिनेत्री रेखा ७० आणि ८० च्या दशकात सर्वात लोकप्रिय अभिनेत्री होती.ती नेहमीच तिच्या व्यक्तिगत आयुष्या��ुळे आणि तिच्या बोल्डनेस मुळे चर्चेत राहिली.आजही तिची लोकप्रियता कमी झालेली नाही. याकाळात इमरान खानसोबत तिच्या अफेअरची चर्चा खूपच रंगली होती. स्टार न्यूज च्या एका अंकात रेखासोबतच्या रिलेशनशिपबाबत इमरान खानची प्रतिक्रियाची छापली होती. आणि आता पुन्हा ते पेपरचे कात्रण सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.यात इमरान खान म्हणाला होता की, काही काळासाठी ह्या अभिनेत्रीची साथ मला खूप आवडली. मी एन्जॉय केलं आणि पुढे गेलो. पण मी कोणत्याही सिने अभिनेत्रीसोबत लग्न करण्याचा विचारही करू शकत नाही.\nह्या आर्टिकल नुसार या लग्नाने रेखाची आई खूप आनंदी होती. तिने यासाठी ज्योतिषासोबतही बोलणं केली होती आणि कुंडलीही दाखवली होती. आर्टिकलमधून हेही समजतं की, या नात्यासाठी रेखाच्या परिवाराकडून शिक्कामोर्तब झालं होतं.\nइमरानने त्यावेळी मुंबईत रेखासोबत क्वालिटी टाइम घालवला होता आणि दोघे साधारण एक महिना एकत्र होते. दोघांना अनेकदा मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर बघितलं गेलं. दोघे बरेच जवळ होते आणि एकमेकांवर प्रेम करत होते.\n१९९३ मध्ये पाकिस्तानने क्रिकेट वर्ल्ड कप जिंकल्यावर इमरान खानने क्रिेकेटपासून सन्यास घेतला.त्यानंतर २०१८ मध्ये इम्रान राजकारणात सक्रिय झाला आणि आता तो पाकिस्तानचा पंतप्रधान आहे.\nरामसे बंधूंचा जीवनपट की हॉरर पट..पहा हा हॉरर जॉनर..पहा हा हॉरर जॉनर..\nमराठी थ्रिलर हॉरर बळी चा ट्रेलर रिलीज..\nफँड्री ची “शालू” पार बदलली.. पहा करतेय बॉलिवूड मध्ये एन्ट्री..\nअंगावर शहारे आणणारा ’83’ चा ट्रेलर प्रदर्शित.. 1983च्या विश्व चषकाचा थरार\nअंगावर शहारे आणणारा ’83’ चा ट्रेलर प्रदर्शित.. 1983च्या विश्व चषकाचा थरार\nबिग बींच्या “प्रतीक्षा”ची भिंत पुन्हा चर्चेत.. मुंबई महानगरपालिकेच्या कार्यवाही कडे लक्ष केंद्रित…\nठोसप्रहार न्यूज अँप डाउनलोड करा\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्य���ंना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nअमळनेर : माईंड पार्लर मधील फलक, लोकांच्या चर्चेला उधाण…\nशशी थरूर यांचा 6 महिला खासदारांसोबत सेल्फी व्हायरल… कप्शनमुळे वादात..मागितली माफी…\nधक्कादायक: भाऊ झाला वैरी..अल्पवयीन बहिणीवरच केला भावांनी सतत बलात्कार..अल्पवयीन बहिणीवरच केला भावांनी सतत बलात्कार..गरोदर राहिल्यानंतर घटना उघडकीस..\nमहत्वाचे..पुरुषांच्या दाढी मुळे महिलांना जावे लागत आहे “या”आजाराला सामोरे..\nअमळनेर:अजून दोन तरुणी नेल्या पळऊन..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/kolhapur/young-farmer-commits-suicide-by-jumping-into-well-in-shirol-kolhapur-rm-622996.html", "date_download": "2021-12-05T07:27:00Z", "digest": "sha1:FXQMMOFCL6ZN446RNEJIOJ7BGIYWCA3G", "length": 19160, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'त्याला जगायचंच नव्हतं' पहिल्यांदा वाचला पण दुसऱ्यांदा नियतीनं गाठलं; शेतकऱ्याचा हृदयद्रावक शेवट | Kolhapur - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nAmazon Secret Website:निम्म्या किंमतीत खरेदी करा वस्तू, न आवडल्यास पैसे परत\nझहीर खानच्या सल्ल्यानंतर बदललं आयुष्य, IPL सुपरस्टारनं सांगितलं रहस्य\n'रॉकी और रानी कि प्रेम कहानी' मध्ये नसणार Kissing सीन\nलाजिरवाणी घटना, ठाण्यात 27 वर्षांच्या जावयाकडून 45 वर्षांच्या सासूवर बलात्कार\nOmicron चा विळखा होतोय घट्ट; परदेशातून आलेला आणखी एक रुग्ण ओमायक्रॉन पॉझिटिव्ह\nतिरडी, फुलांचे हार अन् ब्राह्मण भोजन; बकरीच्या अंत्यसंस्काराची एकच चर्चा\nनागालँडमध्ये हंगामा, गोळीबारात 13 जणांचा मृत्यू; SIT करणार चौकशी\n5 वर्षीय मुलावर कुऱ्हाडीने वार करत जन्मदात्या पित्यानं केले 7 तुकडे\n'रॉकी और रानी कि प्रेम कहानी' मध्ये नसणार Kissing सीन\nअंकिता लोखंडे-विकी जैननं केलं रोमँटिक फोटोशूटअभिनेत्रीला लाल साडीत पाहून चाहते\n'आई कुठे काय करते' फेम संजना आहे परफ्यूम Lover; तुम्हीही पाहा अभिनेत्रीची बॅग\n'Indian Idol' फेम सवाई भट्टची झाली अशी अवस्था; प्रसिद्धी नंतरही नाही बदललं....\nझहीर खानच्या सल्ल्यानंतर बदललं आयुष्य, IPL सुपरस्टारनं सांगितलं रहस्य\nAshes 2021: पहिल्या कसोटीसाठ�� ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग-11ची घोषणा\n एजाझ पटेलची पुन्हा कमाल, टीम इंडियाला दुसऱ्या इनिंगमध्येही धक्के\nभीमपराक्रम करणाऱ्या Ajaz Patelची शरद पवारांनी घेतली दखल, ट्विट करत म्हणाले...\nInvestment Tips : म्युच्युअल फंडातून बंपर कमाई करायचीय\nFixed Deposit करण्याआधी या गोष्टी लक्षात घ्या, आर्थिक नुकसान होणार नाही\nTega Industries IPO ला दमदार प्रतिसाद, शेवटच्या दिवशी 219 पट सबस्क्रिप्शन\n31 डिसेंबरआधी 'हे; काम करुन घ्या, अन्यथा 5 हजारांचा दंड भरावा लागेल\n4 पायांच्या प्राण्याप्रमाणे चालतात 'या' कुटुंबातील सदस्य, डॉक्टरही झाले हैराण\nजीभेवर दिसणारी ही लक्षणं वेळीच ओळखा; गंभीर आजारांचा धोका टळू शकेल\nसांधेदुखीवर हा घरगुती पदार्थ ठरेल गुणकारी, जाणून घ्या वापरण्याची पद्धत\nकेसांच्या प्रत्येक समस्येचा रामबाण इलाज आहे हा उपाय, जाणून घ्या योग्य पद्धत\nमानवी मेंदू शरीराद्वारे वापरल्या जाणार्‍या उर्जेपेक्षा 10 पट जास्त का खर्च करतो\nएकसारख्या जुळ्या मुलांमागील रहस्य काय जुळं होणार की नाही हे आता आधीच कळणार\nवाद घालताना लोक मोठमोठ्याने का ओरडतात\nOmicron चा वाढता उद्रेक रोखण्यास Genomic Surveillance रामबाण उपाय ठरणार का\nOmicron चा विळखा होतोय घट्ट; परदेशातून आलेला आणखी एक रुग्ण ओमायक्रॉन पॉझिटिव्ह\nमुंबईवर Omicron चं सावट परदेशातून धारावीत आलेला व्यक्ती Corona पॉझिटिव्ह\n, Corona ची तिसरी लाट जानेवारी महिन्यात\nपरदेशातून पुण्यात आलेल्या व्यक्तीच्या रिपोर्टमध्ये आढळला Coronaचा 'हा' व्हेरिएंट\n90च्या दशकातील या प्रसिद्ध अभिनेत्री आज जगत आहेत अज्ञातवासात....पाहा PHOTO\nकाजोल ते करीना कपूर या अभिनेत्रींना चित्रिकरणा दरम्यानचं मिळाली होती 'Good News'\nआईच्या दुधात असं काय असतं ज्यामुळे बाळाला मिळते आजाराशी लढण्याची ताकद\nया गावरान भाजीने दूर राहील कॅन्सर; जाणून घ्या नेमकं नाव आणि उपयोग\nतिरडी, फुलांचे हार अन् ब्राह्मण भोजन; बकरीच्या अंत्यसंस्काराची एकच चर्चा\nरसगुल्ला खाण्यास नवरीचा नकार; पुढे नवरोबाने जे केलं ते पाहून खळखळून हसाल, VIDEO\n77 वर्षीय वृद्धाच्या प्रेमात पडली 20 वर्षीय तरुणी; खोटं बोलून सुरू झालेलं नातं\n पत्नीला कुरूप बनवण्यासाठी नवरेच करतात हे विचित्र काम, वाचूनच व्हाल सुन्न\n'त्याला जगायचंच नव्हतं' पहिल्यांदा वाचला पण दुसऱ्यांदा नियतीनं गाठलं; शेतकऱ्याचा हृदयद्रावक शेवट\nगोड बोलून घरी नेलं अन्..; कोल्हापुरात जावयानं ���ासऱ्याचा खून करून दगडाखाली गाडलं\nMLA Chandrakant Jadhav : कोल्हापूर उत्तरचे काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन\nकोल्हापुरात विवाहितेचा संदिग्ध मृत्यू; वडिलांना मराठी ऐवजी इंग्रजीतून मेसेज पाठवल्यानं वाढला संशय\nमॅच पाहतानाच मृत्यूनं गाठलं; कोल्हापुरातील तरुणाचा मैदानातच दुर्दैवी अंत\nपत्नीच्या मदतीने हनी ट्रॅपमध्ये अडकवलं, कोल्हापुरातील व्यावसायिकाला लाखोंचा गंडा\n'त्याला जगायचंच नव्हतं' पहिल्यांदा वाचला पण दुसऱ्यांदा नियतीनं गाठलं; शेतकऱ्याचा हृदयद्रावक शेवट\nFarmer Suicide in Kolhapur: कोल्हापुरातून एक हृदय हेलावणारी घटना समोर आली आहे. येथील एका तरुण शेतकऱ्याने गावातील सरकारी विहिरीत उडी घेत आपल्या जीवनाचा हृदयद्रावक शेवट केला आहे.\nकोल्हापूर, 26 ऑक्टोबर: कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरोळ तालुक्यातील हेरवाड येथून एक हृदय हेलावणारी घटना समोर आली आहे. येथील एका तरुण शेतकऱ्याने गावातील सरकारी विहिरीत उडी घेत आपल्या जीवनाचा शेवट (Farmer commits suicide by jumping into well) केला आहे. संबंधित शेतकऱ्याने एक वर्षांपूर्वी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न (Attempt to suicide by drinking poison) केला होता. पण त्यावेळी नातेवाईकांनी त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल केल्याने त्यांचा जीव वाचला होता. पण यावेळी मात्र नियतीनं देखील डाव साधला आहे. संबंधित शेतकऱ्याने गावातील सरकारी विहिरीत उडी घेत आपलं जीवन संपवलं आहे. ही घटना उघडकीस येताच परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.\nकाडगोंडा महादेव खडके असं आत्महत्या करणाऱ्या तरुण शेतकऱ्याचं नाव असून ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता देखील आहेत. मृत खडके यांनी शनिवारी रात्री उशिरा घरातून बाहेर पडून गावातील सरकारी विहिरीत उडी घेत आत्महत्या केली आहे. सोमवारी दुपारी विहिरीत त्यांचा मृतदेह आढळल्यानंतर, हे प्रकरण उघडकीस आलं आहे. ही घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे.\nहेही वाचा-मृत्यूच्या दाढेत अडकलेल्या तरुणीचं धाडस; बिबट्याचं डोकं फोडून केली स्वत:ची सुटका\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत काडगोंडा हे अल्पभूदारक शेतकरी असून त्यांच्याकडे 10 गुंठे इतकीच शेतजमीन आहे. पण मागील काही दिवसात आलेल्या सलग दोन महापुरामुळे त्यांच्या शेतीचं प्रचंड नुकसान झालं होतं. त्यांनी शेती आणि घरखर्चासाठी बँक आणि पतसंस्थेकडून काही कर्ज घेतलं होतं. तसेच काही ओळखीच्या लोकांकडून हातउसने पैसे देखील घेतले होते. त्यांच्यावर दोन लाखांहून अधिकचं कर्ज होतं. डोक्यावरील कर्जाची परतफेड कशी करायची हा प्रश्न त्यांना सतावत होता.\nहेही वाचा-नवरा घरी नसताना घडलं विपरीत; विहिरीत आढळला विवाहितेचा मृतदेह, कोल्हापुरातील घटना\nआर्थिक विवंचनेतून त्यांना नैराश्य आलं होतं. यातूनच त्यांनी शनिवारी रात्री गावातील विहिरीत उडी घेत आत्महत्या केली आहे. विशेष म्हणजे मृत काडगोंडा यांनी एक वर्षापूर्वी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यावेळी ते बचावले होते. यावेळी मात्र नियतीने डाव साधला आहे. या घटनेची माहिती कुरुंदवाड पोलिसांना दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.\nAmazon Secret Website:निम्म्या किंमतीत खरेदी करा वस्तू, न आवडल्यास पैसे परत\nझहीर खानच्या सल्ल्यानंतर बदललं आयुष्य, IPL सुपरस्टारनं सांगितलं रहस्य\n'रॉकी और रानी कि प्रेम कहानी' मध्ये नसणार Kissing सीन\nअंकिता लोखंडे-विकी जैननं केलं रोमँटिक फोटोशूटअभिनेत्रीला लाल साडीत पाहून चाहते\n'आई कुठे काय करते' फेम संजना आहे परफ्यूम Lover; तुम्हीही पाहा अभिनेत्रीची बॅग\nPHOTO: सारा अली खानने खाल्ली कुल्फी तर जान्हवी कपूरने दिलं असं रिऍक्शन\nVideo : नव्या मालिकेत भार्गवी चिरमुले दिसणार आईच्या भूमिकेत\nचॅलेंज पूर्ण करण्यासाठी महिलेचं पतीसमोर विचित्र कृत्य; पाहूनच शरमली मुलगी, VIDEO\nचक्क एका पालीच्या प्रेमात पडले नेटिझन्स; VIDEO पाहून म्हणाले SO CUTE\n सायकलवर स्टंट करायला गेलेल्या मुलासोबत घडलं भलतंच; VIDEO\nओठ मोठे करण्यासाठी 26 वेळा केली सर्जरी; तरुणीनं सांगितलं विचित्र छंदाचं खरं कारण\nसारा अली खानने हरवला फोन; लक्षात येताच अभिनेत्रीची उडाली तारांबळ, पाहा VIDEO\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/SANGAVESE-VATLE-MHANUN/299.aspx", "date_download": "2021-12-05T07:06:58Z", "digest": "sha1:MSJP5BSVETJ7QJDRKQPK43IWGI5HINIQ", "length": 24706, "nlines": 189, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "SANGAVESE VATLE MHANUN | SHANTA SHELAKE", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nकविता आणि गीते यांच्याइतकाच ललितलेखन हाही शान्ताबार्इंच्या आवडीचा साहित्यप्रकार आहे. आतापर्र्यंत वेगवेगळ्या नियतकालिकांतून त्यांनी सदर लेखनाच्या निमित्ताने ललितलेख लिहिले आहेत, त्याप्रमाणे स्वतंत्रपणेही असे लेखन त्यांनी विपुल के���े आहे. भोवतालच्या जगाविषयीचे अपार कुतूहल, मनुष्यस्वभावाचे कंगोरे न्याहाळण्याची आवड आणि स्वत:ला आलेले सूक्ष्मातिसूक्ष्म अनुभवही इतरांपर्यंत पोहोचवण्याची उत्सुकता या शान्ताबार्इंच्या ललितलेखनामागील प्रमुख प्रेरणा आहेत. भरपूर वाचनामुळे येणारी संदर्भसंपन्नता, काव्यात्म वृत्तीतून निर्माण होणारी शैलीची रसवत्ता आणि उत्कट जीवनप्रेम यांमुळे त्यांचे ललितलेख अत्यंत वाचनीय झाले आहेत. ‘आनंदाचे झाड’, ‘पावसाआधीचा पाऊस’, ‘संस्मरणे’, ‘मदरंगी’, ‘एकपानी’ या त्यांच्या ललितलेखसंग्रहांच्या परंपरेतलाच ‘सांगावेसे वाटले, म्हणून’ हा आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण संग्रह. ‘हेमाला मुलगी झाली’, ‘ययातीचा वारसा’, ‘फसवी दारे’, ‘संतुष्ट’, ‘मॅडम’, ‘पुन्हा पुन्हा ज्यून इलाइझ’ या आणि यांसारख्याच इतर अनेक सुरेख लेखांनी वाचकांना तो जितका रंजक, तितकाच उद्बोधक वाटेल, यात शंका नाही...\nआशयगर्भ विषयांचा आविष्कार… ‘सांगावेसे वाटले, म्हणून’ हा शांता शेळके यांच्या एकोणतीस ललित लेखांचा संग्रह आहे. विविध वृत्तपत्रांतून सदर लेखनाद्वारे आणि स्वतंत्रपणे प्रसिद्ध झालेले असे काही लेख यात समावेश केले गेले आहेत. वृत्तपत्रासाठीच्या लेखनामुळे वषयांना वैविध्यता येते, पण लेखन मर्यादित शब्दात करावे लागते. ‘सांगावेसे वाटले, म्हणून’ यात लेखन मर्यादेचे पथ्य पाळावे लागले तरी कुठलाही लेख अपुरेपणाची उणीव राहू देत नाही. उलट आपल्या सिद्धहस्त शैलीदार लेखनाद्वारे शांताबाई वाचकांशी हितगुज करीत आपल्या नि आपल्या मित्रपरिवाराच्या, मसजातील अबालवृद्धांच्या सुख-दु:खांचे पट हळूवारपणे उलगडून दाखवायला लागतात. त्यावेळी वाचकही त्या सुख-दु:खात केव्हा सामावून जातो, हे त्याचे त्याला कळत नाही. बाष्कळ बडबड करण्यापेक्षा मौन जास्त बोलके असते. नुसत्या स्मिताने, डोळ्यांनी, स्पर्शाने, रंग-गंधाच्या भाषेतसुद्धा शब्दांची ताकद भरून असते. शब्दाशिवाय असलेली भाषाच आपण विसरून चाललो आहोत, हे ‘शब्द शब्द शब्द’ या पहिल्याच लेखात मार्मिकतेने त्यांनी सांगितलेले आहे. पूर्वग्रहांनी पछाडलेले आणि निरागस अशी दोन व्यक्तिमत्त्वे प्रत्येकाच्या ‘मी’मध्ये दडलेली असतात. आनंद यात्रेला जाण्यापूर्वी आनंदावर विरजण टाकणाऱ्या ‘मी’ला फेकून द्यावे असे ‘जेथे जातो, तेथे’ मध्ये त्यांनी स्पष्ट महत्त्व या���ुळेच वर्णिलेले आहे, हे ‘एकांत’मध्ये मोठ्या मार्मिकतेने सांगितलेले आहे. संग्रहातील ‘हेमाला मुलगी झाली’, ‘ययातीचे वारस’ हे आणखीन अप्रतिम लेख आहेत. कुणा अनामिक स्त्रीकडून फोनवर ‘आमच्या हेमाला मुलगी झाली. ती गोंडस, देखणी गोरी आहे,’ अशी वार्ता समजते. ही हेमा कोण, कुठली ही माहिती मिळायच्या आधी फोन बंद होतो. क्षणभर गंमत वाटणाऱ्या अशा घटना नेहमीच घडत असतात. आनंद, क्रोध, दु:ख अपमान अशा नाना विकारांचे उद्रेक सतत होत असतात. इच्छा असो नसो, त्याचे चार शिंतोडे आपल्यावर उडत असतात. ‘जेथे जातो, तेथे’ मध्ये त्यांनी स्पष्ट सांगितले आहे. ‘सलगी’मध्ये व्यक्तीचा दर्जा, प्रसंग, परिस्थिती यानुरूप वागले तर ते सुसंस्कारितपणाचे लक्षण ठरते. ‘तुमच्या सहवासात आलेल्या कुठल्याही माणसाला अवघडल्यासारखे वाटता कामा नये तरच तुम्ही खरे सुसंस्कृत’ ही पंडितजींची सुसंस्कृत माणसाची व्याख्या ‘सलगी देणे’ मधून चपखलतेने अनुभवायला मिळते. अनुकरण काही वयापर्यंत, काळापर्यंत ठीक असते; आवश्यकही असते. पण कधीती ते सोडून देऊन आपल्या स्वयंभू व्यक्तिमत्त्वाचा शोध घेणे गरजेचे असते, हे ‘सावल्या’ या लेखाद्वारे स्पष्ट केले आहे. समोरच्या व्यक्तीला हिणवण्यापेक्षा त्याची मानसिकता जाणून घेऊन त्याच हळूवारपणे वागण्याची तारतम्यता दाखवणे हे खरे माणुसकीचे लक्षण आहे हे ‘लाखेचे मणी’मध्ये अगदी सहजतेने सांगितले आहे. ‘ती हळवी दुसरी जागा’ हा अप्रतिम असा लेख आहे. अतिशय नाजूक, किंमती पेले एका डॉक्टरीणबार्इंनी रोजच्या वापरासाठी काढलेले असतात. सहामधील एक पेला फुटलेला असतो. या टणक पेल्याला कुठंतरी अशी हळवी दुसरी जागा आहे. एरवी तो वाटेल ते धक्के सोसू शकतो, असं डॉक्टरीणबाई सांगतात. आपल्यातील प्रत्येकजणाची या पेल्यासारखीच अवस्था असते. प्रत्येक व्यक्तिमत्त्वाला, मग ते कितीही कणखर असो, हळवी, दुखरी जागा असतेच. एका अर्थाने आपण सगळेच काचेचेच पेले आहोत, असे अगदी सहजपणे त्या बोलून जातात. एकांत काही वेळा नकोसा वाटला तरी एकाकी अवस्थेतच आपली स्वत:ची खरी ओळख पटते. साधु-संतांनीही एकांताचे इच्छा असो नसो, त्याचे चार शितोंडे आपल्यावर उडत असतात. त्याचा स्वीकार करून समोरच्या उद्रेकी मनाला बिनबोभाट शांत राहू देणे उचित असते, हे शांताबार्इंनी इतरहि उदाहरणे देऊन छान पटवून दिले आहे. ‘फसवी दारे’, ‘थबकलेली वये’, ‘संवाद’, ‘मानवी प्राणांचे मोल’ हे लेखही मुळातून वाचावे असे मानवी स्वभावाच्या गाभ्याला स्पर्श करणारे आहेत. आंतरराष्ट्रीय बालकवर्षानिमित्त बालकांच्या विविध मनोवृत्तींवर प्रकाश टाकणारे जगभरातील बालकांचे चिंतन ‘होईल का असे जग’ ही पंडितजींची सुसंस्कृत माणसाची व्याख्या ‘सलगी देणे’ मधून चपखलतेने अनुभवायला मिळते. अनुकरण काही वयापर्यंत, काळापर्यंत ठीक असते; आवश्यकही असते. पण कधीती ते सोडून देऊन आपल्या स्वयंभू व्यक्तिमत्त्वाचा शोध घेणे गरजेचे असते, हे ‘सावल्या’ या लेखाद्वारे स्पष्ट केले आहे. समोरच्या व्यक्तीला हिणवण्यापेक्षा त्याची मानसिकता जाणून घेऊन त्याच हळूवारपणे वागण्याची तारतम्यता दाखवणे हे खरे माणुसकीचे लक्षण आहे हे ‘लाखेचे मणी’मध्ये अगदी सहजतेने सांगितले आहे. ‘ती हळवी दुसरी जागा’ हा अप्रतिम असा लेख आहे. अतिशय नाजूक, किंमती पेले एका डॉक्टरीणबार्इंनी रोजच्या वापरासाठी काढलेले असतात. सहामधील एक पेला फुटलेला असतो. या टणक पेल्याला कुठंतरी अशी हळवी दुसरी जागा आहे. एरवी तो वाटेल ते धक्के सोसू शकतो, असं डॉक्टरीणबाई सांगतात. आपल्यातील प्रत्येकजणाची या पेल्यासारखीच अवस्था असते. प्रत्येक व्यक्तिमत्त्वाला, मग ते कितीही कणखर असो, हळवी, दुखरी जागा असतेच. एका अर्थाने आपण सगळेच काचेचेच पेले आहोत, असे अगदी सहजपणे त्या बोलून जातात. एकांत काही वेळा नकोसा वाटला तरी एकाकी अवस्थेतच आपली स्वत:ची खरी ओळख पटते. साधु-संतांनीही एकांताचे इच्छा असो नसो, त्याचे चार शितोंडे आपल्यावर उडत असतात. त्याचा स्वीकार करून समोरच्या उद्रेकी मनाला बिनबोभाट शांत राहू देणे उचित असते, हे शांताबार्इंनी इतरहि उदाहरणे देऊन छान पटवून दिले आहे. ‘फसवी दारे’, ‘थबकलेली वये’, ‘संवाद’, ‘मानवी प्राणांचे मोल’ हे लेखही मुळातून वाचावे असे मानवी स्वभावाच्या गाभ्याला स्पर्श करणारे आहेत. आंतरराष्ट्रीय बालकवर्षानिमित्त बालकांच्या विविध मनोवृत्तींवर प्रकाश टाकणारे जगभरातील बालकांचे चिंतन ‘होईल का असे जग’ मध्ये रेखाटलेले आहे. ‘पोरकी पुस्तके’ मध्ये रक्ताचे पाणी करून आयुष्यभर जमवलेली मौल्यवान पुस्तके त्या व्यक्तीच्या पश्चात्त देणगी दिली गेली तरी कशी पोरक्या अवस्थेत पडतात, हे विदारक सत्य पुस्तकप्रेमींच्या जीवाची घालमेल करते. हे सगळे लेख वाचल्यावर वा���ते की, शांताबार्इंचे ललित लेख हे केवळ ललित आणि मनोरंजनापुरते राहत नाहीत. मानवी मनाची ‘फसवी दारे’ शोधत, मनुष्य स्वभावाचे कंगोरे न्याहाळीत, आपल्या अनुभवसंपन्न व शैलीदार शब्दात, उत्कटरितीने वाचकांसमोर ठेवताना त्या स्वत:लाही हरवून बसतात. या त्यांच्या हरवण्यातूनच वाचकालाही काही छान वाचल्याची पावती आणि समाधान मिळून जाते. मुळातच शैलीदार लेखन, त्यात प्रकाशकांनी पुस्तक सजवण्यात कुठलीही कमतरता इेवलेली नाही. यामुळे ‘सांगावेसे वाटले, म्हणून पुस्तक तुम्हालाही वाचावेसे वाटणार, यात शंका नाही. -मोहन जोशी ...Read more\nलग्ना नंतरच्या पहील्याच प्रवासात फ्रँक आणि लिली या दोघांनी ठरवले की आपल्याला बारा मुलं असावीत . फ्रँक ला मूलं आवडायची आणि लिलीला झालेली मूलं आवडू लागली . \" चिपर बाय द डझन \"ही शंभर वर्षापूर्वी लिहीली गेलेली भन्नाट विनोदी सत्यघटनेवरची कादंबरी . याला आ्मकथन म्हणावे लागेल , कारण त्या बारा मूलांपैकी बहीणभाऊ या दोघांनी मिळून त्या कुटूंबाची मजेदार कहाणी लिहीलीय . फ्रँक जुनियर व अर्नेस्टाईन यांनी फक्त 140 पानांत कादंबरी संपविलीय . पुस्तक हातात घेतले व सुरु झाला स्वतःशीच हासरा संवाद . दररोज हसता यावे यासाठी थोडेथोडे करून आठ दिवसात कादंबरी संपवीली . शैक्षणिक , गतिविषयी , वेळाविषयी अश्या कांही भन्नाट कल्पना अमलात आणल्यात की बस्स् . फ्रँक स्वतः इंजीनीयर . अमेरीकेतील व जर्मनीतील मोठ मोठ्या कंपनींचा सल्लागार .कमीत कमी वेळात जास्तीत जास्त काम अचुकपणे कसे करावे यावरचे धडे देण्यासाठी फ्रँक ला बोलावले जायचे . आजच्या भाषेत \"मॅनेजमेंट गुरु \" . सर्व संकल्पना घरी अमलात आणल्या जायच्या यातूनच फक्त सतरा वर्षात बारा मुलांचे कुटूंब उभे राहीले . अनेक उपक्रमांचा जनक , स्वतःच्या शैक्षणिक कल्पना त्यावेळी थियेटर मध्ये दाखविल्या जायच्या .. लिलीही कांही कमी नव्हती . ती होती निष्णात भाषणतज्ञ . तिच्या भाषणांचे कार्यक्रम व्हायचे . एवढ्या प्रचंड कुटूंबात प्रत्येकजन शिस्तीत प्रगती करतोय ही खरेच कमालीची गोष्ट आहे . एक दोन मूलांना सांभाळताना होणारी कसरत आठवली की बारा मूलांचा सांभाळ ही भयावह कल्पना वाटतेच . कादंबरी वाचावीच कारण बेस्टसेलर आहे , त्याच कादंबरी वर छानसा सिनेमाही पाहाच. अनेक भाषात भाषांतरे झालीत. पानापानात छाटे छोटे विनोद व नवनवीन प्रयोग , हास्याचे फवारे , कुणीतरी पाहतय म्हणून चोरून हासण्याचा नवीन प्रकारही वाचताना घडतोच . ... दयानंद पोतदार ..... ...Read more\nखरच अंगावर काटा आणणारे हे पुस्तक आहे . नादियाची will power खूप मजबूत होती . तिची इच्छा शक्ती प्रबळ होती . मृत्यू च्या जबड्यात असतानाही संयमाने स्वताची सुटका करून घेतली.नादिया ने आपल सर्वस्व गमावल कुटूंब गमावलं डोळयादेखत सगळ्याची राख रांगोळी झाली . यावर नादिया ने मात केली . Hats off नादिया . ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/utility-news/how-to-check-balance-of-pm-jandhan-account-514195.html", "date_download": "2021-12-05T08:19:13Z", "digest": "sha1:5F46UHKHXPFEMVLY4JQIQWANLHXT3CZZ", "length": 19025, "nlines": 262, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nJandhan Account: फक्त एक मिस कॉल द्या आणि जाणून घ्या तुमच्या अकाऊंटमधील बॅलन्स\nJandhan Bank Account | 18004253800 किंवा 1800112211 या क्रमांकावर मिस कॉल देऊन तुम्ही जनधन खात्याचा बॅलन्स जाणून घेऊ शकता. मात्र, त्यासाठी तुमचा मोबाईल नंबर बँकेत रजिस्टर्ड असला पाहिजे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nनवी दिल्ली: एखाद्या बँकेत तुमचे जनधन खाते असेल तर तुम्ही घरबसल्या केवळ एक मिस कॉल देऊन तुमच्या अकाऊंटमधील बॅलन्स जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला तुमचे बँक खाते आधार कार्डाशी जोडणे गरजेचे आहे. पंतप्रधान जनधन योजनेतंर्गत ग्राहकांना अनेक सुविधा दिल्या जातात. हे झिरो बॅलन्स खाते असते. याशिवाय, तुम्हाला ओव्हरड्राफ्ट आणि रुपे कार्डाची सुविधाही मिळते.\nतुम्ही https://pfms.nic.in/NewDefaultHome.aspx# या पोर्टलवर जाऊनही जनधन खात्यातील रक्कम तपासू शकता. याठिकाणी तुम्हाला Know your Payment हा पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर तुमचा अकाऊंट नंबर आणि कॅप्चा कोड भरून तुम्हील बॅलन्स जाणून घेऊ शकता.\nयाशिवाय, 18004253800 किंवा 1800112211 या क्रमांकावर मिस कॉल देऊन तुम्ही जनधन खात्याचा बॅलन्स जाणून घेऊ शकता. मात्र, त्यासाठी तुमचा मोबाईल नंबर बँकेत रजिस्टर्ड असला पाहिजे.\nतब्बल 6 कोटी जनधन अकाऊंट निष्क्रिय, तुमचं खातंही चेक करा\nतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वकांक्षी प्रधानमंत्री जनधन योजनेनुसार (Pradhan Mantri Jan Dhan Yojana PMJDY) देशातील नागरिकांची बँकांमध्ये जन धन खाती (Jan Dhan Account) उघडण्यात आली. बँक सुविधापासून वंचित असलेल्यांना प्राधान्याने ही खाती उघडून देण्यात आली. मात्र आता याबाबत नवी माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार जन धन योजनेअं���र्गत उघडण्यात आलेल्या खात्यांपैकी तब्बल 5.82 कोटी खाती निष्क्रिय आहेत. महत्त्वाचं म्हणजे यापैकी 2.02 कोटी खाती ही महिलांची आहेत. या खात्यांमध्ये कोणतेही व्यवहार न झाल्याने निष्क्रिय खात्यांची संख्या मोठी आहे.\nदेशाचे नवे अर्थराज्य मंत्री भागवत कराड यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली. निष्क्रिय खात्यांची संख्या 5.82 कोटी इतकी आहे. निष्क्रिय खात्यांच्या संख्येची टक्केवारी मार्च 2020 मध्ये 18.08 होती, तर जुलै 2021 मध्ये त्यामध्ये घट होऊन ती टक्केवारी 14.02 टक्क्यांवर पोहोचली.\nखाते निष्क्रिय कधी होते\nभारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार, जर एखाद्या खात्यात सलग दोन वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक दिवस कोणताही जमा-खर्चाचा व्यवहार झाला नाही तर ते खाते इनऑपरेटिव्ह अर्थात निष्क्रिय होतं. म्हणजे 5.82 कोटी जन धन खाती अशी आहेत, ज्यामध्ये दोन वर्षांपासून कोणतेच व्यवहार झालेले नाहीत. हा चिंतेचा विषय यासाठी आहे की ज्या गरिबांच्या कल्याणासाठी अशी खाती उघडण्यात आली, त्यांच्या खात्यात सरकारकडून विविध योजनांचे पैसे, ग्रामीण रोजगार हमीचे पैसे पाठवले जातात.\nजुनं सेव्हिंग खातं जनधन खात्यात बदला\nतुमचं जुनं सेव्हिंग खातं असेल तर ते जनधन खात्यात रुपांतरित करता येतं. त्यासाठी तुम्हाला बँकेत जाऊन एक फॉर्म भरावा लागेल. तसंच आपल्या खात्याच्या RuPay कार्डसाठी अर्ज करावा लागेल. वैध अर्ज भरुन तुमचं खातं जनधन खात्यात बदललं जाऊ शकतं.\nआधार कार्डद्वारे निष्क्रिय खाते सक्रिय करा\nतुम्ही आधार कार्डद्वारे जनधन अकाऊंट सुरु करु शकता. जर या खात्यात कोणताही व्यवहार झाला नाही तर ते बंद होऊ शकतं. मात्र पुन्हा ते सुरु करण्यासाठी तुम्हाला या खात्यात व्यवहार सुरु ठेवावा लागेल.\nकधी काळी खिशात 25 पैसे नव्हते, आज 500 कोटींचे मालक, कोण आहेत सांगलीचे अशोक खाडे\nग्रामपंचायत किंवा सरपंचाच्या स्वाक्षरीमधील दस्तावेजातील पत्ता आधारनुसार बदलता येतो का\nदेशात ओमिक्रॉनचे 5 रुग्ण\nकोरोनामुळे मृत्यू झाला असेल तर….\nनेहमी प्रसन्न राहण्यासाठी हे करा \nगुळाचा चहा पिण्याचे फायदे\nओमिक्रॉनच्या रुग्णांमध्ये नेमकी कोणती लक्षणं आढळतात \nSocial media बेलगाम मॅसेज आवरा, 20 लाखांवर व्हॉट्सअॅप अकाउंट बंद, वाचा नवे आयटी नियम\nNagpur Blood डागा मेट्रो ब्लड बँकेच्या प्रतीक्षेत, का झालं अर्धवट काम\nदेशभरातील निष्क्रिय खात्यांमध्ये तब्बल 26,697 कोटी रुपये पडून; ‘अशी’ काढता येते रक्कम\nअर्थकारण 3 days ago\nNeeraj chopra : पंतप्रधान मोदींच्या या योजनेची सुरूवात करणार गोल्ड मेडलीस्ट नीरज चोप्रा\nएटीएममधून पैसे काढण्यासाठी लागणार ओटीपी, एसबीआयचा नवा नियम\nअर्थकारण 4 days ago\nUddhav Thackeray | ओमिक्रॉनचा फैलाव रोखण्यासाठी निर्बंध लावण्याबाबत मुख्यमंत्री करणार मोदींशी चर्चा\nAurangabad | औरंगाबादमध्ये गाडीत प्रवासी भरण्यावरुन वाहन चालकांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी\nStudy Room Vastu | मुलांचं अभ्यासात मन लागत नाही मग वास्तुत हे बदल नक्की करा\nATM कार्ड घरीच विसरलात, बँक ऑफ बडोदाकडून कार्डशिवाय पैसे काढण्याची सुविधा, पण कशी\nPandu Marathi Movie: ‘पांडू’च्या कलाकारांकडून कोरोना नियमांचा भंग, रिपाइंची गुन्हे दाखल करण्याची मागणी\nOmicron | दिल्लीत सापडलेला ओमिक्रॉन रुग्ण टांझानियामधून आल्याची माहिती\nNagpur Jobs | आयटीतील विद्यार्थ्यांना आले सुगीचे दिवस, अभियांत्रिकी महाविद्यालयांत मुलाखती\nआठ वर्षात 12 महिलांना लग्नाचं आमिष, मुंबईतील भामट्याला अटक\nपक्ष बांधणीसाठी कधी बैलगाडीतून तर कधी घोड्यावरून; आशिष शेलारांच्या घोडदौडीने भाजपला बळ, मुंबईत सलग दुसऱ्यांदा शेलारांचा करिश्मा चालणार\nदत्तात्रय भरणेंची संवेदनशीलता, अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले, जखमीला पाठवलं रुग्णालयात\nमी किंवा मटन दोघांपैकी एकाला निवड; पतीची पत्नीकडे अजब मागणी, बायकोने निवडले चक्क मटन\nदत्तात्रय भरणेंची संवेदनशीलता, अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले, जखमीला पाठवलं रुग्णालयात\nPandu Marathi Movie: ‘पांडू’च्या कलाकारांकडून कोरोना नियमांचा भंग, रिपाइंची गुन्हे दाखल करण्याची मागणी\nपक्ष बांधणीसाठी कधी बैलगाडीतून तर कधी घोड्यावरून; आशिष शेलारांच्या घोडदौडीने भाजपला बळ, मुंबईत सलग दुसऱ्यांदा शेलारांचा करिश्मा चालणार\nपत्नीने सोनोग्राफीसाठी पैसे मागितले, नवऱ्याकडून लेकीची हत्या, नंतर आत्महत्येचा प्रयत्न\nराज्यातील 175 पोलीस अधिकाऱ्यांना पदोन्नती; मुंबईतील 57 जणांचा समावेश\nVIDEO | बाईकस्वाराला वाचवताना ट्रकला अपघात, पादचाऱ्यांकडून कोल्ड्रिंक्सची पळवापळवी\nSkin Care : दही आणि काकडीची पेस्ट चेहऱ्याला लावा आणि तजेलदार त्वचा मिळवा\nIND vs NZ, 2nd Test, Day 3, LIVE Score: भारताला तिसरा झटका, शुभमन गिल 47 धावांवर बाद\nMaharashtra News LIVE Update | संपात सहभागी झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर आता बदलीचे नवे संकट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.popxo.com/article/maharashtrian-khanachi-saree-is-favourite-attire-of-marathi-actresses-celebrities-nowadays-in-marathi/", "date_download": "2021-12-05T08:02:43Z", "digest": "sha1:NLEKKAUPHEDXN23B2HFWZ4B5MMAZPELJ", "length": 13255, "nlines": 58, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "सेलिब्रिटींची पसंती ठरतेय महाराष्ट्रीयन खणाची साडी, तुम्हीही करा असा लुक", "raw_content": "\nसेलिब्रिटींची पसंती ठरतेय महाराष्ट्रीयन खणाची साडी\nसाडी म्हटलं की एक वेगळाच लुक डोळ्यासमोर येतो. आता अगदी वेगवेगळ्या साड्यांची फॅशन आली आहे. पण आजही महाराष्ट्रीय खणाची साडी ही सगळ्यात अप्रतिम ठरते आणि या साडीची भुरळ आपल्या मराठी अभिनेत्रींनाही पडली नसती तर नवलचं. खणाच्या या साडीचा लुकच वेगळा आहे. त्यातही फ्युजन लुक आणि अगदी मराठमोळा लुक असा कोणताही लुक तुम्ही करू शकता. याबरोबर तुम्ही ऑक्सिडाईज्ड ज्वेलरी घातली की वेगळाच साज चढतो. अशीच आपल्या मराठमोळ्या अभिनेत्रींची ही खणाची साडी नेसल्यावर केलेली स्टाईल ही वाखाणण्याजोगी आहे. तुम्हालाही हे लुक पाहून आपल्या वॉर्डरोबमध्ये ही मराठमोळी साडी असायलाच हवी असं वाटेलच. खणाची साडी हा महाराष्ट्रीय परंपरेचा अविभाज्य भाग आहे. अगदी पूर्वकाळापासून ही साडी नेसण्यात येते. पण आता त्यामध्ये अनेक बदल झाले आहेत. तर मिक्समॅच करून नेसण्यात येणारी ही साडी वेगळाच स्टायलिश लुक मिळवून देते. आजकाल टिपिकल साड्यांपेक्षा वेगळा लुक करण्याची एक फॅशनच आली आहे आणि यामध्ये सर्वात वरचढ ठरते ती खणाची साडी.\nउर्मिला कोठारे हे नाव मराठी चित्रपटसृष्टीला नक्कीच नवीन नाही. मरून रंगाच्या या अप्रतिम खणाची साडीमध्ये उर्मिलाचं सौंदर्य अधिक खुलून आलं आहे. साध्या काठाच्या साडीवर खणाचे ब्लाऊज असे पूर्वीचे समीकरण असायचे. पण आता या खणाच्या साडीवर वेगवेगळ्या प्रकारचे कॉटन ब्लाऊज घातले जातात. जे अत्यंत सुंदर दिसतात. उर्मिलाच्या या खणाच्या साडीलादेखील ब्लाऊजमुळे अधिक चांगला लुक आला आहे. दोन्ही मिसमॅच करून हा अप्रतिम लुक उर्मिलावरून नजर हटू देत नाही.\nअभिनेत्रींची साडी जॅकेट स्टाईल होतेय व्हायरल\nखणाच्या साडीमध्येही अनेक वेगवेगळे प्रकार आहेत. त्याचे वेगवेगळे डिझाईन्स करून ही साडी नेसता येते. याचा ग्लॅमरस लुक दाखवला आहे प्राजक्ता माळीने. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून घराघरात पोहचलेली प्राजक्त या साडीमध्ये सर्वांचेच लक्ष वेध���न घेत आहे. प्राजक्ता नेहमीच आपल्या सोशल मीडिया अकाऊंवरून फोटो शेअर करत असते. पण साडीमध्येही तितकीच मादकता दाखवते येते हे प्राजक्ताच्या या लुकमधून दिसून येते. यावर तुम्ही लाईट मेकअप आणि आमच्या MyGlamm मधील गडद शेडची लिपस्टिक लावली तर तुमचा लुक\n‘रंग माझा वेगळा’ मधील सासू हर्षदा खानविलकरची हटके साडी स्टाईल\nखणाच्या साडीमध्ये तुम्ही वेगवेगळा लुक नक्कीच करू शकता. वेगळी स्टाईल करून तुम्ही खणाच्या साडीने आपल्या व्यक्तिमत्वामध्ये फरक दाखवू शकता हे स्वाती लिमयेच्या या लुकवरून नक्कीच लक्षात येईल. स्वाती या खणाच्या साध्या साडीमध्ये निरागस आणि तितकीच आकर्षक दिसत आहे. तिची ही स्टाईल घरातील कोणत्याही समारंभाला तुम्ही करू शकता.\nशाल्मली टोळ्ये अभिनेत्री तर आहेच. मात्र ती स्वतः एक स्टायलिस्ट आहे. त्यामुळे कोणती फॅशन कशी कॅरी करायची हे तिला स्वतःलाही खूपच चांगले जमते. मजेंडा रंगाच्या या साडीमध्ये शाल्मलीचे सौंदर्य अधिक खुलून आले आहे. त्यावर तिचे कुरळे केस तिला अधिक सुंदर दिसत आहेत. केस सोडल्यामुळे तिची ही स्टाईल अधिक सुंदर दिसत आहे. तसंच या साडीला साजेसे दागिने तुम्हाला ही स्टाईल बारकाईने बघण्यास भाग पाडत आहेत.\nब्रायडल आऊटफिटसाठी बनारसी साडी आहे उत्तम पर्याय\nखणाच्या साडीचा मूळ गाभा आहे तो त्याचा आकर्षक रंग. साधेपणातही असलेली सुंदरता. अभिनेत्री अर्चना निपाणकरने नेसलेल्या या पोपटी रंगाच्या खणाच्या साडीमधील लुक हा अनुभव नक्कीच देतोय. नव्या नवरीने असा लुक केल्यास, अधिक सुंदर दिसेल असा विचार पटकन मनात येऊन जातो. कोणताही भपका नाही आणि अतिशय सुंदर आणि तितकाच साधा पण क्लासी लुक आपल्याला यातून दिसून येतो आहे.\nभारदस्त आणि नाजूकपणाचा समतोल असणारी मृण्ययी\nमृण्मयी नेहमीच आपले साड्यांमधले वेगवेगळे लुक सोशल मीडियावर शेअर करत असते. पण मृण्यमीच्या जास्त लुकमध्ये कॉटन आणि खणाच्या साड्यांमधील लुक तुम्हाला जास्त पाहायला मिळतील. भारदस्त आणि नाजूकपणाचा समतोल नेहमी मृण्मयीच्या स्टाईलमधून दिसून येतो. खणाच्या साडीमध्ये तुम्हीही असा लुक नक्कीच मिळवू शकता. तुमच्या वक्तिमत्वाला वेगळा लुक देण्यासाठी अशा खणाच्या साड्या नक्कीच फायदेशीर ठरतात.\nतुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आण�� जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/lalpari-ran-from-kamathis-bus-stand-six-months-later/08202005", "date_download": "2021-12-05T08:48:35Z", "digest": "sha1:WHRCL6UGGXFZPEI2KSPRU7AUUQPRQYNG", "length": 6281, "nlines": 32, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "कामठी च्या बसस्थानकाहून सहा महिन्या नंतर धावली लालपरी - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nHome » कामठी च्या बसस्थानकाहून सहा महिन्या नंतर धावली लालपरी\nकामठी च्या बसस्थानकाहून सहा महिन्या नंतर धावली लालपरी\nबसमध्ये 22 प्रवाशांनाच परवानगी\nसोशल डिस्टनशिंग चा नियम पाळणार\nकामठी :-कोरोना महामारीच्या काळात शासनातर्फे लॉकडाउनमुळे मागील सहा महिन्यापासून संपूर्ण राज्यासह कामठी तालुक्यात बस सेवा बंद होती परंतु शासनाच्या आदेशान्वये आज 21 ऑगस्ट पासून सुरू झालेल्या बससेवेमुळे आजपासून कामठी बस स्थानकावरून लालपरी धावायला लागली .ज्यामुळे प्रवाशीच्या चेहऱ्यावर हास्य उलमगले..\nकोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या लॉकडाऊन मुळे 25 मार्च पासून राज्य परिवहन महामंडळाची एस टी बस सेवा बंद करण्यात आली होती तेव्हापासून कामठी बस स्थानकाहून एस टी बसेस धावल्या नव्हत्या परिणामी कामठी बस स्थानक हे शो पीस ठरले असून या बस स्थानक चौकातील सर्व व्यवसाय मोडकळीस येत या व्यापाऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले होते तर प्रवासानि सुद्धा या कामठी बस स्थानक कडे पाठ फिरवली होती मात्र शासनाच्या आदेशानवये आजपासून बस सेवा सुरू होण्याचे फर्मान जारी होताच आज पासून बस सेवा सुरू झाली यानुसार कामठी बस स्थानकावर एम एच 40 बी एल 420 क्रमांकाची रामटेक हुन नागपूर ला जाणारी एस टी बस सकाळी साडे नऊ वाजता येताच नागरिकांच्या वतीने बस चालक एम एल तुरणकर व सहकारी जी के शेंडे यांचा प्रा फिरोज हैदरी यांच्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.याप्रसंगी पटेल न्यूज पेपर एजन्सी चे संचालक कृष्णा पटेल, राजेश गजभिये,कोमल लेंढारे, नागसेन गजभिये,प्रदीप साखरकर, इंदलसिंग यादव, ऍड पंकज यादव, शेख सज्जक, देवा कांबळे, अजय करियार,सुनील बडोले, सदभावना ग्रुप चे पदाधिकारी व सदस्यगण, मो अक्रम, सलीम भाई चायवाले, आदी प्रामुख्याने उपस्थित होते.\n-या कामठी बस स्थानकाहून आता नियमित पने नागपूर-मोरभवन-गणेशपेठ, रामटेक, अमरावती, शेगाव, किन���ट, कटंगी, माहूर, आकोट, मंडला, मलाजखंड, शिवणी, तुमसर, लोधा, टांगला, कोलीतमारा, टेकाडी, खिडकी, खात, तारसा, कुही, मुसळगाव, मौदा,खापरखेडा,सावनेर या ठिकाणी बसेस धावणार आहेत.\n← शासकीय आयटीआय मौदा कोविड सेंटरमध्ये…\nस्वच्छ भारत सर्वेक्षणात नागपूर १८… →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z160521082940/view", "date_download": "2021-12-05T08:28:55Z", "digest": "sha1:NPIN3P7GV553OKCYARXKRT4I4L3XPA5P", "length": 12066, "nlines": 166, "source_domain": "www.transliteral.org", "title": "एकचत्वारिंशोsध्याय: - TransLiteral Foundation", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार|\nश्री. प. प.वासुदेवानन्दसरस्वतीकृत श्रीगुरुचरित्रकाव्य\nTags : dattagurucharitragurudattavasudevanand saraswatiगुरूचरित्रगुरूदत्तदत्तवासुदेवानंदसरस्वती\nनिर हं कार त्वत्पूर्वज \nही त द्वा र्ता परिसून \nदेवा पहातां हो तल्लीन करी स्तवन प्रेमरसें ॥२॥\nगुरु वि चारिती क्षेम येरू सांगे धरुनी प्रेम \n धरुनी, धाम सोडियेलें ॥३॥\nघ्यावी मौ ज भक्तिरसाची असी इच्छा हे मनाची \nगुरु म्हणे सेवा आमुची कठिण साची नेणसी तूं ॥४॥\nकधीं पु रामध्यें वास \nतुला होती कष्ट सायास कां तूं त्रास पतकरसी ॥५॥\nतो क रु नी अंगिकार \n संगमावर न्हेति गुरू ॥६॥\nजो दो षौ घा स्मरणें हरी तो संकटीं त्यजि कीं हरी \n आज्ञा करी मेघा वर्षूं ॥७॥\nतेव्हां लो टुनी टांकी वारा वर्षे मेघ मोठ्या धारा \nद्विजें साहुनी वृष्टि वारा रक्षिलें वस्त्राश्रयें देवा ॥८॥\nगुरू के वल परीक्षार्थ \n अग्नि भांड्यांत घेऊन ये ॥९॥\nप्रत्य क्ष पथिं सर्पां देखे पळतां, मठीं ध्वनी ऐके \nप्रकाश देखे मनीं ठके येउनि देखे एका देवा ॥१०॥\nसर्प र क्षार्थ धाडिले तुझें मन वायां भ्यालें \nकठिण सेवा हें कळलें साहस केलें त्वा गुरु म्हणे ॥११॥\nहो प श्चा त्ताप कीं तुला द्विज म्हणे देवा मला \nजाणसी, मी काय तुला सांगूं, मला न दवडी ॥१२॥\nप्रत्य क्ष तूं ब्रह्मनिधान \nसांगा तेणें स्थिर होईन तें ऐकून गुरू सांगे ॥१३॥\n गुरू साचा वदे तया ॥१४॥\nकरीं ए क गृह निर्माण जें न तुटे नोहे जीर्ण \n तें ऐकून तत्स्त्री बोले ॥१५॥\nन शिं व ली न विणली \nअशी रम्य दे मज चोळी त्यावेळीं तत्सुत बोले ॥१६॥\nमाझ्या च रणा सुख देती खात न लागे, मनोगती \nदे पादुका जळीं न बुडती गुरुकन्या तीही बोले ॥१७॥\nहो अ क्ष यैकस्तंभघर न हो पात्रीं पाक गार \nकाजळ न लागे त्यावर दे सुंदर कुंडलें हीं ॥१८॥\nकुमा �� तो स्वीकारून त्यां वंदून धरी रान \n म्हणे कां म्लान मुख तुझें ॥१९॥\nमन स्स माधान करून बाळ सांगे सर्व नमून \n काशीसेवन करी म्हणे ॥२०॥\nजें श र्वा चें अधिष्ठान गंगा राहे ज्या वेष्टून \n तत्सेवन करीं शीघ्र ॥२१॥\nन को णि ही येथ अमुक्त म्हणोनी हें हो अविमुक्ता \n तेही मुक्त होती जेथ ॥२२॥\nदुजें भू मंडळीं न असें येरू वदे मी नेणतसें \n प्रार्थितसें मी तुम्हांस्सी ॥२३॥\nम्हणे ता पसी मी दावीन त्वद्योगें हो मज दर्शन \nअसें म्हणूनी त्या घेऊन ये तत्क्षण मनोगती ॥२४॥\nघेउ नि आला मनोगति \n पूर्ण होती मनोरथ ॥२५॥\nतो ऐ कू नि त्याचें वचन \nयेरू म्हणे स्नान करून \nतूं भे ट विश्वेश्वरा \nइतिश्री० प० प० वा० स० वि० सारे काशीयात्रानिरूपणं नाम एकचत्वारिंशो० ॥४१॥ग्रं० सं०॥५७४॥\nगणपतीला २१ दुर्वा वाहतांना काय मंत्र म्हणावा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/thane-and-palghar-district", "date_download": "2021-12-05T08:01:41Z", "digest": "sha1:YM6MHQDSE6EWHCNRXUZXWPOMK3I2AYJM", "length": 12203, "nlines": 235, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nभिवंडीत घराचा स्लॅब कोसळला, विरारमध्ये मीटर बॉक्समध्ये आग, तर कल्याणमध्ये गांजा जप्त\nठाणे आणि पालघर जिल्ह्यात आज तीन महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. भिवंडीत घराचा स्लॅब कोसळला. विरारमध्ये सोसायटीच्या मीटर बॉक्समध्ये आग लागली तर कल्याणमध्ये रेल्वेतून गांजा जप्त ...\nOmicron | दिल्लीत सापडलेला ओमिक्रॉन रुग्ण टांझानियामधून आल्याची माहिती\n, काय करावं आणि काय नाही; डॉ. भोंडवेंनी दिला सल्ला\nAurangabad | औरंगाबादमध्ये कोल्ड्रिंक्सची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात, नागरिकांनी पळवले बॉक्स\nसाहित्य संमेलनाचा आज पवारांच्या उपस्थितीत समारोप\nअवकाळी पावसानंतर डोंबिवलीत दाट धुक्याची चादर, हवेत गारवा\nताज्या बातम्या2 hours ago\nभाजपनंच 180 एमएलटी पाणीकपात पुणेकरांना सहन करायला लावली, जयंत पाटलांचं फडणवीसांना प्रत्युत्तर\nबीडमध्ये आगार प्रशासनाकडून आंदोलन उधळून लावण्याचा प्रयत्न; महिला कर्मचाऱ्यांना आश्रू अनावर\nJalana | नागरिकांनी कोव्हिड संदर्भातील नियम आणि सूचनांचं पालन करावं, राजेश टोपेचं आवाहन\nओमिक्रॉनबाधित रुग्ण महाराष्ट्रात आला तेव्हा विमानतळावर RTPCR सुविधा नव्हती – प्रदीप आवटे\nMumbai | राज्यात ओमिक्रॉनचा शिरकाव, नागरिकांमध्ये धाकधुक वाढली, डॉ. रवी गोडसे काय म्हणाले \nKiara Advani| रास्पबेरी प���ंक लेहेंगा परिधान करुन कियारा अडवाणीने लावली इंटरनेटवर आग , लेहेंग्याची किंमत ऐकून अवाक व्हाल\nफोटो गॅलरी43 mins ago\nTravel Special : लग्नाआधी मित्रांसोबत चिल करायचंय मग ‘या’ खास ठिकाणी बॅचलर पार्टी करा\nFace Pack : हिवाळ्यात ‘हे’ घरगुती फेसपॅक त्वचेवरील चमक वाढवण्यास मदत करतील\nRasika Sunil Honeymoon | मालदिवच्या निळ्याशार समुद्रात रसिका सुनीलचे निवांत क्षण\nफोटो गॅलरी3 hours ago\nWinter Food : हिवाळ्यात दररोजच्या आहारामध्ये ‘या’ पदार्थांचा समावेश करणे फायदेशीर\nलाईफस्टाईल फोटो3 hours ago\nLavender Oil : निरोगी त्वचेसाठी अशा प्रकारे लॅव्हेंडर तेलाचा वापर करा, वाचा\nWinter Care : कोरडेपणामुळे चेहरा निस्तेज झाला आहे तर ‘हे’ घरगुती उपाय फायदेशीर\nChandra Darshan 2021: सूर्यग्रहणानंतरचे चंद्रदर्शन तुमचे नशीब बदलून टाकेल\nMars Transit Zodiac | आता वाईट काळ संपलाच म्हणून समजा , मंगळ ग्रह दिशा बदलणार, 4 राशींचे नशीब पालटणार\nफोटो गॅलरी18 hours ago\n4 Dec 2021 Surya Grahan 2021 Photos | वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाचे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल “हिरा है सदा के लिए”\nPandu Marathi Movie: ‘पांडू’च्या कलाकारांकडून कोरोना नियमांचा भंग, रिपाइंची गुन्हे दाखल करण्याची मागणी\nOmicron | दिल्लीत सापडलेला ओमिक्रॉन रुग्ण टांझानियामधून आल्याची माहिती\nNagpur Jobs | आयटीतील विद्यार्थ्यांना आले सुगीचे दिवस, अभियांत्रिकी महाविद्यालयांत मुलाखती\nआठ वर्षात 12 महिलांना लग्नाचं आमिष, मुंबईतील भामट्याला अटक\nपक्ष बांधणीसाठी कधी बैलगाडीतून तर कधी घोड्यावरून; आशिष शेलारांच्या घोडदौडीने भाजपला बळ, मुंबईत सलग दुसऱ्यांदा शेलारांचा करिश्मा चालणार\nदत्तात्रय भरणेंची संवेदनशीलता, अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले, जखमीला पाठवलं रुग्णालयात\nमी किंवा मटन दोघांपैकी एकाला निवड; पतीची पत्नीकडे अजब मागणी, बायकोने निवडले चक्क मटन\nSkin Care : दही आणि काकडीची पेस्ट चेहऱ्याला लावा आणि तजेलदार त्वचा मिळवा\nयंदाच्या सवाई गंधर्व महोत्सवावर ओमीक्रॉनचे सावट ; आयोजक घेणार उपमुख्यमंत्र्यांची भेट\n..तर Emergency Fund अडचणीच्या वेळी कामी येणार, किती अन् कशी गुंतवणूक करावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/krida/big-reaction-being-undefeated-dale-steyns-statement-11081", "date_download": "2021-12-05T07:26:59Z", "digest": "sha1:IC2XZM4FOZTJZCBSF2KWVB2Q4IGUFJYA", "length": 5054, "nlines": 48, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "डेल स्टेनच्या वक्तव्यावर अजिंक्य रहाणेची मोठी प्रतिक्रीया", "raw_content": "\nडेल स्टेन��्या वक्तव्यावर अजिंक्य रहाणेची मोठी प्रतिक्रीया\nअहमदाबाद : भारत- इंग्लंड यांच्यात चौथा कसोटी सामना सुरु होण्यापूर्वी टीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी रहाणेने दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन उपस्थित केलेल्य़ा प्रश्नाला चोख उत्तर दिले, डेल स्टेनने पाकिस्तानमध्ये खेळली जात असलेली टी 20 स्पर्धा ही इंडियन प्रिमिअर लिगपेक्षा उत्कृष्ठ असल्याचे म्हटले होते. यावर रहाणे म्हणाला, इंडियन प्रिमिअर लिगनेच विदेशी खेळाडूंना संधी दिली.\nभारत- इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडीयम होणार. यापूर्वी टीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने क्रिकेटची खेळपट्टी आणि त्यासंबंधी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. मंगळवारी दक्षिण आफ्रिकेच्या डेल स्टेनने केलेल्या वक्तव्यामुळे जगभरात याची चर्चा झाली.\nINDvsENG : खेळपट्टीवरून व्हिव्हियन रिचर्ड्स यांनी इंग्लंडला फटकारलं\nरहाणे पुढे म्हणाला, ''आयपीएलमुळे भारतीय आणि विदेशी खेळाडूंना नवी ओळख मिळाली. आयपीएल सारख्या मंचावर सगळ्या खेळाडूंना आपला हुनर दाखवता येतो. मात्र मला माहित नाही की, डेल स्टेन नेमके काय बोलला, त्यामुळे आपण आता चौथ्या कसोटी सामन्यावर चर्चा करण्यासाठी एकत्र आलो असून त्यावर बोलू.''\n14 व्या आयपीएल हंगामात डेल स्टेन याने सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. स्टेन म्हणाला, ''मोठा संघ, खूप सारा पैसा, मोठं नाव या गोष्टी आयपीएलमध्ये खेळत असणाऱ्या खेळाडूंना क्रिकेटपासून दूर घेऊन जातात.''\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/health/coronavirus-live-updates-new-covid-19-variant-b11529-found-south-africa-a607/?utm_source=Lokmat.com&utm_medium=Livenews-Mobile-Ticker", "date_download": "2021-12-05T08:47:53Z", "digest": "sha1:HARW2LIZI7M5V5VHBGSRG5O2MKRYWYXS", "length": 18119, "nlines": 139, "source_domain": "www.lokmat.com", "title": "CoronaVirus live updates: तो पुन्हा आला! आफ्रिकेत कोरोनाचा नवा व्हेरिअंट सापडला; वेगाने पसरतोय - Marathi News | CoronaVirus live updates: new Covid-19 variant B.1.1.529 found in South Africa | Latest health News at Lokmat.com", "raw_content": "\nरविवार ५ डिसेंबर २०२१\nकोरोना वायरस बातम्याभारत विरुद्ध न्यूझीलंडलोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्डसओमायक्रॉनममता बॅनर्जीकंगना राणौतबीसीसीआयलोकमत डिजीटल इन्फ्लूअन्सर ॲवॉर्ड २०२१नवाब मलिक बिग बॉस मराठी\n आफ्रिकेत कोरोनाचा नवा व्हेरिअंट सापडला; वेगाने पसरतोय\nCorona Virus new Variant Found: आफ्रिकेमध्ये मोठी खळबळ उडाली असून खासगी लॅबनादेखील या व्हेरिअंटच्या रुग्णांचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हा नवा व्हेरिअंट अद्याप किती धोकादायक आहे हे समोर आलेले नाही.\n आफ्रिकेत कोरोनाचा नवा व्हेरिअंट सापडला; वेगाने पसरतोय\nजगभरात कोरोना पुन्हा पुन्हा डोके वर काढत आहे. भारतात कोरोनाचे नवे रुग्ण आटोक्यात असले तरी जगाला चिंतेत टाकणारी घटना घडली आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिअंट सापडला आहे. या व्हेरिअंटमुळे आफ्रिकेत 22 जण संक्रमित झाले आहेत. यामुळे आफ्रिकेमध्ये मोठी खळबळ उडाली असून खासगी लॅबनादेखील या व्हेरिअंटच्या रुग्णांचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हा नवा व्हेरिअंट अद्याप किती धोकादायक आहे हे समोर आलेले नाही.\nदक्षिण आफ्रिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर कम्युनिकेबल डिसीज (NICD) नुसार हा व्हेरिअंट अधिक संक्रामक असू शकतो. या नव्या व्हेरिअंटला B.1.1.529 हे कोडनेम देण्यात आले आहे. सरकारी तसेच खासगी प्रयोगशाळांना सरकारने तातडीने जिनोम सिक्वेंन्सिंग करण्याचे आदेश दिले आहेत. हा व्हेरिअंट किती संक्रमक, धोकादायक आणि परिणामकारक आहे हे समजू शकेल.\nएनआयसीडीचे कार्यवाहक कार्यकारी संचालक प्रा. एड्रियन पुरेन म्हणाले की, दक्षिण आफ्रिकेत नवीन व्हेरिअंट मिळाल्याने आम्हाला आश्चर्य वाटत नाही. सध्या डेटा खूपच मर्यादित असला तरी आमचे आरोग्य कर्मचारी आणि शास्त्रज्ञ सतत काम करत आहेत. या प्रकाराचा उगम कुठून झाला हे शोधण्याचा ते प्रयत्न करत आहेत. ते कुठे पसरले आणि किती नुकसान होऊ शकते आम्ही लोकांना सतत सल्ला आणि इशारे देत आहोत, जेणेकरून ते कोरोनाचा संसर्ग टाळू शकतील.\nपब्लिक हेल्थ सर्व्हिलन्स अँड रिस्पॉन्सचे प्रमुख डॉ. मिशेल ग्रूम यांनी सांगितले की, आश्‍चर्यकारक बाब म्हणजे पॉझिटिव्ह लोकांची संख्या आणि संसर्ग झालेल्या लोकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. B.1.1.529 या प्रकाराची सर्वाधिक प्रकरणे गौतेंग, उत्तर पश्चिम आणि लिम्पोपो येथे नोंदवली गेली आहेत. मिशेल म्हणाले की, आम्ही देशभरातील एनआयसीडीसह सर्व राज्यांच्या आरोग्य प्रशासनाला सतर्क केले आहे.\nटॅग्स :corona virusSouth AfricaOmicron Variantकोरोना वायरस बातम्याद. आफ्रिकाओमायक्रॉन\nआंतरराष्ट्रीय :नव्या कोरोना व्हेरिअंटवर लस निर्माता कंपन्यांच्या प्रतिक्रिया आल्या; जग भितीच्या छायेत\nNew Corona Variant: नव्या कोरोना व्हेरिअंटने कोरोनाची लसच नाही तर बुस्टर डोसही फेल केले आहेत. WHO ने चिंता व्यक्त केल्यानंतर लस निर्माता कंपन्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. ...\nआरोग्य :कोरोनातून बरे झालेल्यांनाही संक्रमित करणार ओमायक्रॉन WHO ने दिला इशारा\nCoronaVirus Omicron Reinfection: ओमायक्रॉन हा डेल्टापेक्षाही खतरनाक असल्याचे सांगितले जात आहे. WHO ने याला धोकादायक सूचीमध्ये टाकले आहे. ...\n घरात राहून मुले कंटाळली; पण आता आई-बाबांची धाकधूक वाढली\nनाशिक : राज्यात एक डिसेंबरपासून सर्व शाळा सुरू होत आहेत; परंतु शासनाने अद्याप शाळा सुरू करण्यासंदर्भात कोणतीही नियमावली स्पष्ट ... ...\nराष्ट्रीय :कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटवर लस किती प्रभावी जाणून घ्या 'या' 5 प्रश्नांची उत्तरे\nOmicron Variant: या नवीन प्रकारात अनेक म्युटेशन होत असल्याने तज्ज्ञ चिंता व्यक्त करत आहेत. जगभरातील तज्ज्ञ याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. ...\nपुणे :Corona News: पुणे जिल्ह्यातील गावातला कोरोना होतोय हद्दपार; हॉटस्पॉट गावांची संख्याही घटली\nहे चित्र दिलासादायक असले तरी विषाणूच्या नव्या व्हेरियंटमुळे आता पुन्हा सतर्क राहावे लागणार आहे. ...\nमुंबई :दक्षिण आफ्रिकेतून किती प्रवासी मुंबईत आले आदित्य ठाकरेंनी सांगितला आकडा, टेन्शन वाढलं\nCoronaVirus News: दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे संपूर्ण जगाच्या चिंतेत भर ...\nआरोग्य :जाणून घ्या, ओमायक्रॉन विषाणूची बाधा झाली की नाही, हे नेमके समजते कसे\nजिनोम सिक्वेन्सिंगमध्ये जिनोमच्या जीनमध्ये झालेले बदल दिसून येतात. जीन हे डीएनएपासून तयार झालेले असतात. ...\nआरोग्य :कोरोनाची लागण झालेल्या लोकांना ओमायक्रॉनपासून किती धोका\nOmicron Variant : संशोधनात याबाबतचे पुरावे मिळाले आहेत आणि असे आढळले आहे की, ओमायक्रॉन हे बीटा किंवा डेल्टा प्रकारांपेक्षा जास्त संसर्गजन्य आहे. ...\nआरोग्य :नवनवीन रुपं घेणारा हा कोरोना व्हायरस नेमका बदलतो कसा\nआज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, व्हायरस स्वतःमध्ये कसा बदल करतो आणि हे नवीन व्हेरिएंट कसे दिसतात. ...\nआरोग्य :तज्ज्ञच सांगतायत, भात खाऊनही वाढणार नाही वजन मात्र त्यासाठी यापद्धतीने शिजवा भात...\nतुम्ही भात खाऊनही आयुष्यभर सडपातळ कंबर मिळवू शकता. यासाठी तुम्हाला थोडे काम करावे लागेल. वजन कमी करण्याचा हा उपाय तुमच्या पोटाची चरबी नेहमी कमी ठेवेल आणि तुम्हाला लठ्ठपणाच्या समस्येने कधीही त्रास होणार नाही. ...\nआरोग्य :कॅन्सरच्या उपचारानंतर होणारे असह्य दुष्परिणाम आता टळणार, संशोधकांचा दावा\nआता कॅन्सरच्या उपचाराचे होणार नाहीत दुष्परिणाम. शास्त्रज्ञांना नवा मार्ग सापडला. शास्त्रज्ञांना एक असं जनुक सापडलं आहे, ज्यामुळे हे शक्य होणार आहे. ...\nआरोग्य :स्वप्नातून अचानक जाग का येते\nScience News: एकूण दोन प्रकारच्या ‘निद्रा’ असतात, हे आपण पाहिले. रेम (REM) आणि नॉन रेम. या दोन्ही रात्रभरात दर दीड तासाने आलटून-पालटून येतात. रेम (REM) ही झोप पहाटे ३ नंतर सर्वाधिक असते. नॉन रेम आणि रेम या झोपेच्या दोन्ही अवस्था पतंजलीने २३०० वर्षां ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nशिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदींचा राजीनामा; उपराष्ट्रपतींना पत्र, अँकरपद सोडलं\nIND vs NZ, 2nd Test Live Updates : भारतानं दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडसमोर उभं केलं तगडं आव्हान, एजाझ पटेलनं पुन्हा दाखवला करिष्मा\nभारत-पाक व्यापार सुरु झाल्यास ६ महिन्यात ६० वर्षाचा विकास होईल; सिद्धूचं पाकप्रेम पुन्हा उफाळलं\nNagaland: “आपल्याच भूमीत नागरिक, कर्मचारी सुरक्षित नाहीत, गृह मंत्रालय नेमकं काय करतंय\nCoronaVirus News: ओमायक्रॉनचा धोका वाढला असताना मोठा दिलासा; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली पॉझिटिव्ह बातमी\nOmicron News: डोंबिवलीतील ओमायक्रॉन रुग्णाबद्दल समोर आली महत्त्वाची माहिती; तुम्ही घ्या 'ही' काळजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/money/gold-price-today-10-gram-gold-rate-today-8-october-2021-down-rupees-9300-from-record-high-mhjb-614959.html", "date_download": "2021-12-05T08:12:37Z", "digest": "sha1:2IPA46QZWSR7CKBYCZQGIZKBTKACNIHX", "length": 6484, "nlines": 80, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Gold Price Today: आज काय दराने खरेदी कराल सोनं? रेकॉर्ड हायपेक्षा 9300 रुपयांनी आहे स्वस्त – News18 लोकमत", "raw_content": "\nGold Price Today: आज काय दराने खरेदी कराल सोनं रेकॉर्ड हायपेक्षा 9300 रुपयांनी आहे स्वस्त\nGold Price Today: आज काय दराने खरेदी कराल सोनं रेकॉर्ड हायपेक्षा 9300 रुपयांनी आहे स्वस्त\nGold Rate Today: गेल्��ा काही दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण होत आहे. सोन्याच्या किमती गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यातील उच्चांकी स्तरापासून सुमारे, 9,300 कमी आहेत.\nनवी दिल्ली, 08 ऑक्टोबर: सोन्याचांदीच्या दरात (Gold Silver Price Today) गेल्या काही काळापासून चढउतार होत आहे. त्यामुळे जर तुम्ही सोनंखरेदीचा प्लान (Planning to buy Gold) करत असाल, तर आताच तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण होत आहे. सोन्याच्या किमती गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यातील उच्चांकी स्तरापासून सुमारे, 9,300 कमी आहेत. दरम्यान आज मात्र सोन्याचे दर वधारले आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (Gold Price on MCX) डिसेंबरच्या सोन्याची वायदे किंमत (Gold price today) 0.14% नी वाढली आहे. तर चांदीच्या दरात (silver price today) 0.48 टक्क्यांची घसरण झाली आहे. काय आहे सोन्याचांदीचा आजचा भाव मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर डिसेंबरच्या सोन्याची वायदे किंमत 0.14% नी वाढून 46,892 रुपये प्रति तोळावर पोहोचली आहे. तर चांदीच्या दरात 0.48 टक्क्यांची घसरण झाल्याने आजचा भाव 60,963 रुपये आहे. महागाईचा फटका Ice Cream चा गोडवाही आता महागणार, लागणार 18% GST 9300 रुपयांनी स्वस्त आहे सोनं ऑगस्ट 2020 मध्ये सोनं 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले होतं. तर आज एमसीएक्सवर सोन्याचा भाव 46,892 रुपये प्रति तोळा या स्तरावर आहे. त्या हिशोबाने आज 9300 रुपयांनी सोन्याचा भाव कमी आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी सोनेखरेदीची ही उत्तम संधी आहे. Home Loan: स्वस्तात घरखरेदीची सुवर्णसंधी Ice Cream चा गोडवाही आता महागणार, लागणार 18% GST 9300 रुपयांनी स्वस्त आहे सोनं ऑगस्ट 2020 मध्ये सोनं 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले होतं. तर आज एमसीएक्सवर सोन्याचा भाव 46,892 रुपये प्रति तोळा या स्तरावर आहे. त्या हिशोबाने आज 9300 रुपयांनी सोन्याचा भाव कमी आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी सोनेखरेदीची ही उत्तम संधी आहे. Home Loan: स्वस्तात घरखरेदीची सुवर्णसंधी BoB ने घटवले गृहकर्जावरील व्याजदर मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचे दर तुम्हाला जर सोन्याचांदीचे दर माहित करून घ्यायचे असतील तुम्ही घरबसल्या हे काम करू शकता. 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल.\nGold Price Today: आज काय दराने खरेदी कराल सोनं रेकॉर्ड हायपेक्षा 9300 रुपयांनी आहे स्वस्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/ind-vs-sl-indian-fast-bowlers-worst-performance-in-power-play-than-zimbabwe-mhsd-581319.html", "date_download": "2021-12-05T07:47:44Z", "digest": "sha1:YNCNVGGHUQSIJLAIS26HQO72HXOJ3JQI", "length": 7010, "nlines": 81, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "IND vs SL : टीम इंडियाची 'कमजोरी', झिम्बाब्वेपेक्षाही खराब कामगिरी – News18 लोकमत", "raw_content": "\nIND vs SL : टीम इंडियाची 'कमजोरी', झिम्बाब्वेपेक्षाही खराब कामगिरी\nIND vs SL : टीम इंडियाची 'कमजोरी', झिम्बाब्वेपेक्षाही खराब कामगिरी\nटीम इंडियाने रविवारी श्रीलंका (India vs Sri Lanka) दौऱ्याची सुरुवात केली आहे. पहिल्या वनडेमध्ये 10 ओव्हर खेळून श्रीलंकेने 1 विकेट गमावत 55 रन केले, म्हणजेच पॉवर प्लेमध्ये टीम इंडियाला फक्त एकच विकेट घेता आली.\nकोलंबो, 18 जुलै : टीम इंडियाने रविवारी श्रीलंका (India vs Sri Lanka) दौऱ्याची सुरुवात केली आहे. पहिल्या वनडेमध्ये 10 ओव्हर खेळून श्रीलंकेने 1 विकेट गमावत 55 रन केले, म्हणजेच पॉवर प्लेमध्ये टीम इंडियाला फक्त एकच विकेट घेता आली. वनडेतल्या टॉप-11 टीममधली ही सगळ्यात खराब कामगिरी आहे. श्रीलंका दौऱ्यात भारतीय टीम तीन वनडे आणि तीन टी-20 मॅच खेळणार आहेत. शिखर धवनकडे टीम इंडियाचं नेतृत्व देण्यात आलं आहे. जानेवारी 2020 पासून आतापर्यंत टॉप-11 टीमचं रेकॉर्ड बघितलं तर टीम इंडियाला पहिल्या 10 ओव्हरमध्ये फक्त 7 विकेट घेता आल्या आहेत, यात भारतीय बॉलर्सची सरासरी 100 पेक्षा जास्त आणि इकॉनॉमी 6 पेक्षा जास्त आहे. सरासरीच्या हिशोबाने टीम इंडियाची ही कामगिरी सगळ्यात वाईट आहे. झिम्बाब्वेने 59 च्या सरासरीने 6 विकेट घेतल्या, तसंच त्यांचा इकोनॉमी रेट 5 च्या जवळपास आहे. दक्षिण आप्रिकेने 47 च्या. श्रीलंकेने 46, वेस्ट इंडिजने 44 च्या सरासरीने बॉलिंग केली. पॉवर प्लेमध्ये श्रीलंकेला 12 विकेट मिळाल्या. न्यूझीलंडची कामगिरी सर्वोत्तम जानेवारी 2020 पासून न्यूझीलंडच्या बॉलर्सची कामगिरी सर्वोत्तम झाली आहे. किवी टीमने 24 च्या सरासरीने 13 विकेट घेतल्या. पहिल्या 10 ओव्हरमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम आयर्लंडच्या नावावर आहे. आयर्लंडने पॉवर प्लेमध्ये 24 विकेट घेतल्या. पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या टीममध्ये टीम इंडिया 9 व्या क्रमांकावर आहे. भारतीय टीम फक्त झिम्बाब्वे (6 विकेट) आणि अफगाणिस्तान (6 विकेट) यांच्याच पुढे आहे. जानेवारी 2020 पासून सर्वाधिक विकेट घेणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) टॉपवर आहे. शार्दुलने 8 मॅचमध्ये 14 ���िकेट घेतल्या. जानेवारी 2020 पासून भारताची कामगिरीही खराब झाली. श्रीलंकेविरुद्धच्या मॅचआधी भारताने 12 वनडेपैकी फक्त 5 मॅच जिंकल्या, तर 7 सामन्यांमध्ये टीमला पराभव पत्करावा लागला.\nIND vs SL : टीम इंडियाची 'कमजोरी', झिम्बाब्वेपेक्षाही खराब कामगिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.btmeac.com/mr/series-spiral-bevel-right-angle-gear-reducer-motor.html", "date_download": "2021-12-05T08:18:30Z", "digest": "sha1:4EH4IANUZXDIKJN2EXFUMRSPFIOYLS2G", "length": 8381, "nlines": 183, "source_domain": "www.btmeac.com", "title": "मालिका सर्पिल बेव्हल राइट एंगल गियर रीड्यूसर मोटर - चीन शेडोंग बेटर मोटर", "raw_content": "\nआर अँड डी टीम\nअनुसंधान व विकास उपकरणे\nवुडवर्कर मशीन आणि बागकाम साधनासाठी मोटर्स\nमोटर वाहन अनुप्रयोगांसाठी मोटर्स\nइतर पॉवर मशीनसाठी मोटर्स\nमालिका सर्पिल बेव्हल राइट एंगल गियर रिडुसर मोटर\nइतर पॉवर मशीनसाठी मोटर्स\nवुडवर्कर मशीन आणि बागकाम साधनासाठी मोटर्स\nमोटर वाहन अनुप्रयोगांसाठी मोटर्स\nइतर पॉवर मशीनसाठी मोटर्स\nमालिका सर्पिल बेव्हल राइट एंगल गियर रिडुसर मोटर\nचेनसॉ मशीनरीसाठी मोटर (HC20230B)\nचेनसॉ मशीनरीसाठी मोटर (HC8840A)\nचेनसॉ मशीनरीसाठी मोटर (HC20230A / HC16230A)\nमालिका सर्पिल बेव्हल राइट एंगल गियर रिडुसर मोटर\nरेड्यूसरची ही मालिका कायमस्वरुपी डीसी मोटरला उर्जा स्त्रोत म्हणून स्वीकारते, ज्यात मोठ्या प्रमाणात सुरू होणारी टॉर्क, मजबूत ओव्हरलोड क्षमता आणि कमी आवाज असते. कमी वेगाने आणि उच्च टॉर्कची आवश्यकता असलेल्या विविध प्रसारण उपकरणे क्षेत्रात विस्तृतपणे वापरले जाते. मोटर प्रकार इन्सुलेशनक्लास मोटर माउंटिंगफ्लांज परिमाण व्होल्टेज समर्थन किमान आउटपुट गती प्रकरण व्यास डीसी मोटर क्लासस् बी 90 मिमी 12 व्ही / 24 व्ही / 36 व्ही 12 आरपीएम 80 मिमी मोटर संदर्भ गती 2000-3000 आरपीएम ग्राहकांच्या गरजेनुसार सानुकूलित केली जाऊ शकते ...\nएफओबी किंमत: यूएस $ 0.5 - 9,999 / तुकडा\nमि. ऑर्डर मात्रा: 1000 तुकडा / तुकडे\nपुरवठा क्षमता: 10000 तुकडा / तुकडे दरमहा\nदेयक अटी: एल / सी, डी / ए, डी / पी, टी / टी\nआम्हाला ईमेल पाठवा पीडीएफ म्हणून डाउनलोड करा\nरेड्यूसरची ही मालिका कायमस्वरुपी डीसी मोटरला उर्जा स्त्रोत म्हणून स्वीकारते, ज्यात मोठ्या प्रमाणात सुरू होणारी टॉर्क, मजबूत ओव्हरलोड क्षमता आणि कमी आवाज असते. कमी वेगाने आणि उच्च टॉर्कची आवश्यकता असलेल्या विविध प्रसारण उपकरणे क्षेत्रात विस्तृतपणे वापरले जाते.\nमोटर प्रकार इन्सुलेशनवर्ग मोटर आरोहितफ्लेंज परिमाण विद्युतदाबपुरवठा किमानआउटपुट गती केस व्यास\nडीसी मोटर क्लास बी 90 मिमी 12 व्ही / 24 व् / 36 व्ही 12 आरपीएम 80 मिमी\nमोटर संदर्भ गती 2000-3000RPM सानुकूलित केले जाऊ शकतेग्राहकांच्या गरजेनुसार\nआउटपुट शाफ्ट शेप कीवे सॉलिड शाफ्ट आउटपुट / कीवे होलो शाफ्ट आउटपुट / शाफ्ट मिल फ्लॅट आउटपुट\nजास्तीत जास्त क्षण 20 एन • एम\nजास्तीत जास्त कपातप्रमाण 200: 1\nआउटपुट पॉवर 40-250 डब्ल्यू\nमागील: चेनसॉ मशीनरीसाठी मोटर (HC20230B)\nतुमचा संदेश इथे लिहा आणि तो आम्हाला पाठवा\nफ्लोर ब्रोकन-अप मशीनसाठी मोटर (झेडवायटी 120105)\nमेटल सॉ साठी मोटर (HC08230C)\nफवारणीसाठी मशीन (एचसी 95 बी 28)\nतंत्रज्ञान किंवा विक्री नंतर\n© कॉपीराइट - 2010-2021: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.shabdsaundarya.com/2017/", "date_download": "2021-12-05T07:01:52Z", "digest": "sha1:FGEHWT4VTB4BSYZYONQQC6SQNOGBDKQF", "length": 4923, "nlines": 84, "source_domain": "www.shabdsaundarya.com", "title": "शब्द सौंदर्य", "raw_content": "\n2017 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहेसर्व दर्शवा\nभारतीय गणिती (गणितज्ञ) - भाग ४\nखुशालराव नोव्हेंबर १५, २०१७\nआर्यभट्ट द्वितीय ( aryabhatta dvitiy ) :- भारतात दोन आर्यभट्ट नावाचे गणित…\nभारतीय गणिती (गणितज्ञ) - भाग ३\nखुशालराव ऑक्टोबर २२, २०१७\nआज आपल्याला भारतिय गणितज्ञ म्हणले कि काहि विषेश प्रसिध्द असणारे नावेच आठवतात उदा. भास्…\nभारतीय गणिती (गणितज्ञ) - वराहमिहिर आणि ब्रम्हगुप्त\nखुशालराव ऑक्टोबर १५, २०१७\nआज आपण आणखीन दोन महान गणितज्ञा बद्दल जाणून घेणार आहोत. १) वराहमिहिर (varahmihir mar…\nशेरलॉक होम्स च्या रहस्य कथा\nखुशालराव ऑक्टोबर ०९, २०१७\nमी शेरलॉक होम्स च्या रहस्य कथा एकत्र करण्यासाठी ही पोस्ट करत आहे. या कथा वाचण…\nवैदिक गणित आणि समज - गैरसमज\nखुशालराव ऑक्टोबर ०७, २०१७\nआपल्यापैकी बर्‍याच लोकांनी वैदिक गणिताबद्दल काही ना काही नक्कीच ऐकल असेल. या …\nचाणक्य - ओळख एका कादंबरीची\nखुशालराव ऑक्टोबर ०४, २०१७\n'चाणक्य' या आनंद साधले यांनी लिहिलेल्या कादंबरीचे मुळ कथानक हे विशाखादत्…\nभारतीय गणिती (गणितज्ञ) - भाग ४\nभारतीय गणिती (गणितज्ञ) - भाग ३\nभारतीय गणिती (गणितज्ञ) - वराहमिहिर आणि ब्रम्हगुप्त\nशेरलॉक होम्स च्या रहस्य कथा\nवैदिक गणित आणि समज - गैरसमज\nचाणक्य - ओळख एका कादंबरीची\nमाझ्याबद्दल लिहिण्यासारखे सध्यातरी काही विषेश नाही. मी एक सामान्य वाचक आहे ज्याला कथा - कादंबर्‍या व इतर साहित्य वाचण्याची आवड आहे... बाकि ओळख तर पुढे गप्पा गोष्टीमध्ये होईलच.\nभारतीय गणिती (गणितज्ञ) - आर्यभट्ट प्रथम\nभारतीय गणिती (गणितज्ञ) - भास्कराचार्य\nभारतीय गणिती (गणितज्ञ) - श्रीनिवास रामानुजन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://anandghare2.wordpress.com/2010/08/22/%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A5%A7%E0%A5%A6-%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A4%9A/", "date_download": "2021-12-05T07:55:10Z", "digest": "sha1:QHGWCJEE2Z62LGTKVQO7KONPI2JDDMMM", "length": 29023, "nlines": 143, "source_domain": "anandghare2.wordpress.com", "title": "लीड्सच्या चिप्स – १० तिकडचे खाद्यजीवन | निवडक आनंदघन", "raw_content": "\nआजीचे घड्याळ (कालगणना) (3)\nकला आणि कलाकार (6)\nराणीचे शहर लंडन (6)\nबोलू ऐसे बोल (11)\nविज्ञान आणि तंत्रज्ञान (86)\nचीन चिनी चायनीज (5)\nसाहित्य आणि साहित्यिक (20)\nविठ्ठला तू वेडा कुंभार (6)\nलीड्सच्या चिप्स – १० तिकडचे खाद्यजीवन\nमाझ्या लहानपणच्या आमच्या घरी मांसाहारालाच नव्हे तर मांसाहारी पदार्थांच्या नांवाच्या नुसत्या उच्चारालादेखील मनाई होती. बोलण्यात अंडी, मटण वगैरेचा उल्लेख आलाच तर बोटांच्या हालचालीने दाखवायचा. पुढे इंजिनिअरिंगला गेल्यावर उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याचे खूळ कुणीतरी माझ्या डोक्यात भरवले. आता रोमला गेल्यावर रोमन लोकांच्या सारखे वागायचे म्हणजे त्यांच्यासारखे खाणेपिणे करणे ओघानेच आले. तिकडे गेल्यानंतर त्रास करून घेण्यापेक्षा आपल्या पोटाला आधीपासूनच त्याचीही संवय करून दिलेली बरी असा सूज्ञ आणि दूरदर्शी विचार केला. तरीही महाराष्ट्रात त्या काळी कडक दारूबंदी असल्यामुळे पिण्याचा विचार करणे त्या वाळी शक्यच नव्हते. पण खाण्यासंबंधी प्रयोग करायला सुरुवात केली.\nनाश्त्याला डोसा किंवा पराठ्याऐवजी आमलेट घेणे फारसे कठीण गेले नाही. ऑमलेट दिसायला आपली आंबोळी किंवा उडप्याचा डोसा यासारखेच दिसायचे. माझ्या जिभेला कशाचेच वावडे नसल्यामुळे ऑमलेटची नवी चंव देखील तिला आवडली. मात्र उकडलेले अंडे डोळ्याने पाहूनच आधी पोटात गोळा उठायचा. एके दिवशी हिंमत करून त्याचे बारीक तुकडे तुकडे केले व ब्रेडच्या आंत लपवून गट्ट केले. तशीच खिमा व बोनलेस चिकनसारख्या उसळ किंवा भाजीसारख्या निरुपद्रवी दिसणा-या पदार्थांपासून सुरुवात करून हाडे चघळण्यापर्यंत टप्प्याटप्प्याने प्रगती केली. पण महावि��्यालयाच्या शेवटच्या वर्षाला पोचेपर्यंत डोक्यात लख्ख प्रकाश पडला की उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्यासाठी जी.आर.ई., टोफेल, प्रवेशपत्र, पारपत्र वगैरे बारा भानगडी आधी इथे असतांना कराव्या लागतात व त्यासाठी भरपूर खर्च करावा लागतो, ते कांही आपल्याला जमण्यासारखे नव्हते. त्यामुळे खाद्यक्षेत्रात केलेल्या प्रगतीचा त्या कामासाठी तत्काळ उपयोग झाला नाही, पण त्या निमित्याने खाद्यजगताचे एक नवे दालन उघडले ते कायमचेच.\nपुढे कामानिमित्त परदेशाच्या वा-या झाल्या. त्यात हॉटेलात राहून पिझ्झा बर्गरसारख्या फास्टफूड पासून ते सेवन कोर्स डिनरपर्यंत सारे अनुभव घेतले. लीड्सच्या या वारीच्या वेळेस मात्र मी परदेशात गेलो असलो तरी घरीच राहणार होतो. तसे मी आपल्याच मुलाच्या घरी जात होतो पण तो तिकडे राहून किती इंग्रजाळलेला आहे ते मला माहीत नव्हते. तिकडे पोचल्यावर पहिले जेवण समोर आले ते अगदी शंभर टक्के मराठी होते. फोडणीत घालायच्या मोहरी, हिंग आणि हळदीपासून दालचिनी, तमालपत्रासारख्या मसाल्यापर्यंत सगळे पदार्थ तिकडे विशिष्ट दुकानांत मिळतात. आपल्या देशात असतांनाच सांबार, बुंदी रायता, ढोकळा, पनीर मटर, राजमा वगैरेंची परप्रांतीय आक्रमणे सर्व बाजूने होत असल्याने असे चटणी, कोशिंबीर, वरण भात, पोळी भाजी वगैरे साग्रसंगीत मराठी जेवण खरे तर आता मुंबईकडेसुध्दा दुर्मिळ होत चालले आहे. त्याचा आस्वाद घेताघेताच मी आपला मनसोक्त खादाडीचा इरादा जाहीर केला व माझ्या तिकडच्या खाद्यजीवनाची सुरुवात झाली.\nतिकडे राहूनसुध्दा आमच्या सुनेने शाकाहार सोडला नव्हता. लहान मुलांच्या पोटात पौष्टिक तत्वे जावीत म्हणून अंड्यांना घरात प्रवेश मिळाला होता. नाही तरी केक आणि कुकीजमधून एवीतेवी ती पोटात जाणारच होती. नाश्त्यासाठी त-हे त-हेच्या फळांचे रस आले, त्यात कधी कधी गोंधळ उडायचा. रसरशीत संत्र्यांचं चित्र पाहून ज्यूस घेतला तर त्यांत साली बियासकट काढलेला रस असल्यामुळे कडवट, तुरट चव आलेली. वेगवेगळ्या आकारांचे, रंगांचे व स्वाद असलेले रुचकर व पौष्टिक ब्रेड आले. वेगवेगळ्या प्रकारांचे चीज आणि लोणीसुध्दा. तिकडे ते सोयिस्कर आकाराच्या डब्यांमध्ये मिळते. त्याशिवाय क्रोइसाँ, मुफिन इत्यादींचे अनंत प्रकार. तिथली ही फक्त खाद्यवस्तूंनी भरलेली डिपार्टमेंट्स आपल्याकडच्या अख्ख्या दुकानांपेक��षा मोठी असायची. त्यामुळे रोज हिंडता फिरतांना नवनवीन शोध लागायचे. प्रत्येक पदार्थ व्यवस्थित गुंडाळून ठेवलेला, त्यावर त्यातील कॅलरीज, पॅकिंगची तारीख व एक्स्पायरी डेट ठळकपणे छापलेली, त्यामुळे ताजेपणाबद्दल शंका नको. कस्टर्ड पुडिंगपेक्षा फारच वेगळा असा यार्कशायर पुडिंग नांवाचा एक प्रकार होता तो एका छोट्याशा द्रोणाच्या आकाराचा कुरकुरीत पदार्थ असायचा. त्यात वाफवलेले मटरचे दाणे भरून तोंडाचा मोठा आ करून तो पाणीपुरीसारखा अलगद जिभेवर ठेवून चावून चावून खातांना मस्त लागायचा. असे कांही छान छान प्रकार खायला मिळाले.\nकडाक्याच्या बोच-या थंडीमुळे बाहेर फिरायला जाणे म्हणजे बहुधा कुठल्यातरी प्रचंड शापिंग सेंटरमध्ये घुसून यथेच्छ विंडो शापिंग करणेच होत असे. विनाकारण फिरण्याबद्दल तिथे कोणी विचारीत नाही. फक्त बाहेर पडतांना जेवढ्या गोष्टी हातांत वा ट्रालीवर असतील तेवढ्यांची किंमत चुकवायची. प्रत्येक पदार्थावर बार कोड असतो तो स्कॅन केला की आपल्याआप बिल बनते व बहुतेक लोक क्रेडिट कार्ड वापरतात त्यामुळे किचकट हिशोबाची कटकटच नाही. तुमचे पैसे आपल्याआप दुकानदाराच्या खात्यावर ट्रान्स्फर होतात. या सगळ्या ठिकाणी मॅकडोनाल्ड, के.एफ.सी. किंवा पिझाहट यासारखे स्टॉल असतात, इतरही अनेक असतात. तिथून आपल्याला चांगले वाटतील ते पदार्थ पाहून निवडावेत. त्यातही अमुक अमुक घेतलं तर तमुक फुकट अशी आमिषे तसेच पॅकेज डील्स असतात. त्यामुळे प्रत्येक जण कांहीतरी फायदा झाला म्हणून खूष होतो. मांसाहारी पदार्थांचे प्रमाण अर्थातच जास्त आहे पण व्हेज बर्गर, सँडविचेस, नूडल्स वगैरे शाकाहारी गोष्टीसुध्दा असतात. बटाट्याचे काप तर यंत्रांमधून धो धो वहात असतात आणि दुस-या खाद्यपदार्थांबरोबर भरभरून देतात. तिथल्या हॉटेलांमध्ये सहसा कोणी पाणी पीत नाही, त्यामुळे कधी कधी ते मिळत नाही आणि मिळाले तरी ते फुकट नसते. पाण्याची किंमत शीतपेयांहूनही जास्त असते. कोकोकोला किंवा पेप्सीकोला तर ब-याच जागी अनलिमिटेड असायचा. एक मग घेतला की पुनः फुकट भरून मिळायचा. कदाचित मानसिक कारणामुळे असेल, पण शीतपेय पिऊन आपल्याला समाधान मिळत नाही, म्हणून आम्ही घरूनच आपल्या पाण्याच्या बाटल्या भरून न्यायचो.\nअलीकडे लीड्समधल्या हॉटेलात मिळणारा खास इंग्रजी पदार्थ म्हणजे फार फार तर फिश आणि चिप्स. तो सुध्द��� आजकालच्या फास्ट फूडच्या काळांत पुढे आला आहे. पूर्वीच्या काळी जेवणापेक्षा टेबल मॅनर्स पाळण्याला मोठे महत्व असायचे. त्यात तासन् तास जाणार. त्यावर वेळ वाचवण्यासाठी कुणीतरी तयार पदार्थांचा पर्याय काढल्यामुळे फिश अँड चिप्सचा जन्म झाला. औद्योगीकरणाच्या बाबतीत लीड्स आघाडीवर असल्यामुळे इकडेच त्याची सुरुवात झाली आणि भरभराट झाली असे म्हणतात.\nइंग्लंडमधल्या लोकांना स्वतःच्या खाद्यसंस्कृतीचा अभिमानच नाही. बहुतेक हॉटेलवाले आपण फ्रेंच, इटालियन, स्पॅनिश, मेक्सिकन अशा कुठल्यातरी प्रकारच्या रिसीपीज ठेवतो असे सांगतात. चायनीज व इंडियन अन्न पुरवणारी कितीतरी हॉटेले लीड्समध्ये निघाली आहेत. त्याशिवाय या आशीयाई लोकांनी टेकअवेज लोकप्रिय केल्या आहेत. त्यात वेगवेगळे हॉटेलवाले स्वतः तयार केलेला खाना तर पुरवतातच पण एकाच जागी फोन करून एका ठिकाणची बिर्याणी, दुसरीकडचे हाका नूडल्स आणि तिसरीकडचा मशरूम पिझा मागवला परी अर्ध्या पाऊण तासात सारा माल घरपोच मिळतो अशी सोयसुध्दा आहे. या खाद्यपदार्थांचे डिलीव्हरी चार्जेससुध्दा माफक असतात. पदार्थांची नावे भारतीय असली तरी माझ्य़ा अनुभवात तरी असे पदार्थ बनवणारे बहुतेक लोक पाकिस्तानी किंवा बांगलादेशीच निघाले.\nमुलाच्या सातआठ मित्रांकडे जेवणाचे बेत झाले. हे सगळे भारतीयच होते. त्यातल्या दोघांनी देवळालगत असलेला हॉल भाड्याने घेऊन त्यांच्या मुलांचे वाढदिवस जोशात साजरे केले. केटररला त्या जागी बोलावून मटर पनीर, उंधियु वगैरे इकडच्या रिसेप्शनसारखे जेवण त्यांनी तयार करून घेतले होते. दुस-या दोघांनी स्वतःच छोटासा घरगुती बेत केला होता. दोन तीन जागी गृहिणींनी आपापसात पदार्थ वाटून घेऊन ते घरूनच बनवून आणले होते व अंगत पंगत केली होती. एका ख्रिश्चन जोडप्याच्या मुलीच्या बाप्तिस्म्यानिमित्त पार्टी होती. तिथेही भारतीय पदार्थच बाहेरून मागवले होते. तीन चार गोरे पाहुणे होते त्यांनी सुध्दा ते आवडीने मिटक्या मारीत खाल्ले.\nसंपर्कसाधनांमधील क्रांतीमुळे आता जग एकत्र आले आहे. त्याचे ग्लोबल व्हिलेज झाले आहे. त्यामुळे खाण्यापिण्याच्या बाबतीत विविधता आली असली तरी सगळीकडे तगळे मिळत असल्यामुळे त्यात फारसे नाविन्य किंवा औत्सुक्य शिल्लक राहिलेले नाही असेही वाटते.\nFiled under: प्रवासवर्णन, लीड्स |\n« लीड्सच्या चिप्स – ९ सह��ीवन लीड्सच्या चिप्स – ११ देखण्या इमारती »\nउदय इंग्लंडमध्ये असतांना आम्ही दोन वेळा लीड्सला जाऊन आलो आहोत. २००२ डिसेंबर – २००३ जानेवारीत आम्ही हार्ट ऑफ लीड्स असलेल्या सिटीस्क्वेअरमध्ये रहात होतो आणि २००५-२००६ मध्ये लीड्स युनिव्हर्सिटीच्या पलीकडे असलेल्या डोंगरावर रहात होतो. त्या कम्युनिटीचे नाव आता लक्षात नाही.\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nगुणवत्ता, दर्जा, स्तर, प्रत …… आणि क्वालिटी\nयंत्रे तयार करणारी यंत्रे नोव्हेंबर 11, 2021\nशाश्वत ऊर्जा ऑक्टोबर 20, 2021\nवातावरणामधील हवेचा दाब ऑक्टोबर 7, 2021\nतेथे कर माझे जुळती – भाग १९ – माझ्या आत्या सप्टेंबर 27, 2021\nओझोन आणि हीलियम सप्टेंबर 16, 2021\nप्लॅस्टिक – ब्रह्मराक्षस की बागुलबोवा \nगॅलीलिओ आणि विज्ञान (सायन्स) ऑगस्ट 10, 2021\nकोपरनिकसचे संशोधन – सूर्यमालिका जुलै 29, 2021\nजुगाड पुराण जुलै 22, 2021\nएक धामधुमीचा दिवस (११ जुलै २००६) जुलै 11, 2021\nप्राचीन काळातील भारताची विज्ञानामधील प्रगति जून 29, 2021\nपरतलो मातृभूमीला मे 31, 2021\nइंद्र देवा रे देवा …. मे 25, 2021\nभगवान श्रीपरशुराम मे 14, 2021\nशून्याचा शोध मे 10, 2021\nपुण्याचा स्वाइनफ्ल्यू २००९ एप्रिल 14, 2021\nसिंहगड आणि मी एप्रिल 8, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.thosprahar.com/2-oxen-burnt-in-fire-at-amalgaon-1-ox-injured/", "date_download": "2021-12-05T08:11:32Z", "digest": "sha1:JCNXJHJLZ5S3TQMP5NFLRNHESVXVNRZ3", "length": 9482, "nlines": 107, "source_domain": "www.thosprahar.com", "title": "अमळगाव येथे आगीत 2 बैल जळून खाक..!तर 1 बैल जखमी..! - ThosPrahar News | Thos Nirbhid Marathi Batmya", "raw_content": "\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nवस्त्रहरणाच्या सीन शूटिंग नंतर ढसाढसा रडली द्रौपदी..पहा काय होत कारण..\nघाबरू नका हे आहेत उपाय आणि उपचार..\nअमळनेर: दामिनी पथकाचे मुंदडा विद्यालयात समुपदेशन..सर्व शाळांना देणार भेट..\nअमळनेर: एकतास येथे पिक नियोजनाची जलमिञांची गावसभा संपन्न..\nअमळनेर: सोनू भटू चौधरी यांची जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी व अंमळनेर तालुकाध्यक्ष छोटू रमेश चौधरी यांची निवड..\nमुख्यपेज/Amalner/अमळगाव येथे आगीत 2 बैल जळून खाक..तर 1 बैल जखमी..\nअमळगाव येथे आगीत 2 बैल जळून खाक..तर 1 बैल जखमी..\nअमळगाव येथे आगीत 2 बैल जळून खाक..तर 1 बैल जखमी..\nअमळनेर तालुक्यातील अमळगाव शिवारात आग लागल्याने 2 बैल जळून खाक झाले आहेत तर 1 बैल जखमी झाल्याची घटना घडली आहे.\nयाबाबत सविस्तर माहिती अशी की अमळगाव शिवारात रमेश महादू चौधरी यांच्या गोठ्यात लागलेल्या आगीमुळे नुकसान झाले आहे. यात 2 बैल जळून न0मृत झाले आहेत तर 1 बैल जखमी झाला आहे. तसेच गोठयातील इतर सामान 2 चार्जिंग पंप,2 पेट्रोल फवारणी पंप,लाकडी वखर ,इतर शेती अवजार,चारा,पत्री शेड,कुट्टी इ सामान जळाले आहे.अंदाजे 3 लाख 25 हजार रु चे नुकसान झाले आहे. याबाबतीत जलोद तलाठी जितेंद्र पाटील व प्रथमेश पिगळे तलाठी नगाव यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.\nअमळनेर: दामिनी पथकाचे मुंदडा विद्यालयात समुपदेशन..सर्व शाळांना देणार भेट..\nअमळनेर: एकतास येथे पिक नियोजनाची जलमिञांची गावसभा संपन्न..\nअमळनेर: सोनू भटू चौधरी यांची जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी व अंमळनेर तालुकाध्यक्ष छोटू रमेश चौधरी यांची निवड..\nअमळनेर: सांगा कधी कळणार तुम्हाला व्याधी लागल्या आमच्या आयुष्याला..\nअमळनेर: सांगा कधी कळणार तुम्हाला व्याधी लागल्या आमच्या आयुष्याला..\nअमळनेर:अजून दोन तरुणी नेल्या पळऊन..\nठोसप्रहार न्यूज अँप डाउनलोड करा\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nअमळनेर : माईंड पार्लर मधील फ��क, लोकांच्या चर्चेला उधाण…\nशशी थरूर यांचा 6 महिला खासदारांसोबत सेल्फी व्हायरल… कप्शनमुळे वादात..मागितली माफी…\nधक्कादायक: भाऊ झाला वैरी..अल्पवयीन बहिणीवरच केला भावांनी सतत बलात्कार..अल्पवयीन बहिणीवरच केला भावांनी सतत बलात्कार..गरोदर राहिल्यानंतर घटना उघडकीस..\nमहत्वाचे..पुरुषांच्या दाढी मुळे महिलांना जावे लागत आहे “या”आजाराला सामोरे..\nअमळनेर:अजून दोन तरुणी नेल्या पळऊन..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-PRE-movie-preview-ragini-mms-2-4548414-NOR.html", "date_download": "2021-12-05T08:25:34Z", "digest": "sha1:M7RJBARZNCQFGLCUK7UD5V647DAVQIC5", "length": 4641, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Movie Preview: Ragini Mms 2 | \\'रागिनी एमएमएस 2\\' - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n'रागिनी एमएमएस' सिनेमाची कहाणी जिथे संपली होती तिथूनच 'रागिनी एमएमएस 2'ची कहाणी सुरू होते.\n'रागिनी एमएमएस 2' हा 2011मध्ये प्रदर्शित झालेल्या 'रागिनी एमएमएस'चा सिक्वल आहे. हा सिनेमा बालाजी मोशन पिक्चर्स आणि ए.एल.टी एंटरटेन्मेंट बॅनरखाली बनवलेला आहे. सिनेमाचे दिग्दर्शक भूषण पटेल आहे. सिनेमाची मुख्य अभिनेत्री पोर्न स्टारपासून अभिनेत्री झालेली सनी लिओन आहे.\nसिनेमाची कहाणी रागिनी आणि उदय नावाच्या अशा जोडीविषीयी आहे, जे एका रिकाम्या घरात सुट्टीचा दिवस घालवण्यासाठी जातात. उदयला रागिनीसोबत वीकेंड साजरा करण्याची इच्छा असते. त्यावेळी उदय घरात रागिनीचा एक एमएमएस बनवतो. तेव्हा तिथे काही विचित्र घटना घडू लागतात. उदय तिथून निघून जातो. त्याने बनवलेला एमएमएस नंतर व्हायरल होतो. त्यानंतर त्याला रागिनीची आठवण येते आणि त्याचा शेवट एका हॉस्पिटलमध्ये असताना होतो.\nत्यानंतर एका सिनेमा दिग्दर्शकाचे लक्ष या कथेकडे जाते. तो त्यावर एक सिनेमा बनवण्याची योजना करतो. रागिनी (सनी लिओन)च्या पात्रासाठी तो एका अभिनेत्रीची निवड करतो. दिग्दर्शक त्याच घरात सिनेमा शुट करण्याची योजना बनवतो. त्यानंतर क्रू-मेंबरसोबतसुध्दा विचित्र घटना घडायला लागतात.\nसिनेमाचे 'बेबी डॉल' हे गाणे रिलीज झाले असून त्याल यू-ट्यूबवर चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सोबतच, प्रेक्षकांना 'चार बोटल व्होडका' या गाण्याचीही प्रतिक्षा आहे. या गाण्यात सनी लिओन आणि रॅपर हनीसिंह यांना कास्ट करण्यात आले आहे.\nभारत ला 539 धावांची आघाडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-KOL-satara-road-accident-news-in-marathi-4552344-NOR.html", "date_download": "2021-12-05T07:20:43Z", "digest": "sha1:LP4URRL5YE4JJ5GR7KS3QWPTC32D5U2P", "length": 3461, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "satara road accident news in marathi | सातार्‍यात खंबाटकी घाटात दोन जण ठार - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसातार्‍यात खंबाटकी घाटात दोन जण ठार\nसातारा - जिल्ह्यातील खंडाळ्याजवळील खंबाटकी घाटातील वळणावर रविवारी पुन्हा एकदा अपघात झाला, त्यात दोन जण ठार, तर तीन जण जखमी झाले. खंबाटकी घाट संपताच समोर असलेल्या वळणार वारंवार अपघात घडत आहेत. सातार्‍याहून पुण्यास जाणार्‍या कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी कठड्यावर जोरात आदळली. ही धडक इतकी भयंकर होती की त्यात बसवराज व्यकण्णा मुळगुंद (21 रा. मुधोळ, बागलकोट) यांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले. त्यापैकी विरोप्पा शाहापुरे यांचे रुग्णालयात नेताना निधन झाले. किरण मुपागे, गजानन गण्णूर आणि पृथ्वी चव्हाण या तिघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यापूर्वी झालेल्या दोन अपघातांनंतर पोलिसांनी हा रस्ता बांधणार्‍या कंपनीवर गुन्हा दाखल केला होता, मात्र त्यानंतरही या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू झालेले नाही, हे विशेष.\nभारत ला 451 धावांची आघाडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-railway-talathi-phd-exam-student-absent-in-solapur-4363586-NOR.html", "date_download": "2021-12-05T09:03:03Z", "digest": "sha1:UTEDLANKZCF7UTBTHW4QJBJRGBPDZNVU", "length": 9914, "nlines": 72, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "railway, talathi, phd exam student absent in solapur | अकरा हजार जणांनी मारली परीक्षेला दांडी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअकरा हजार जणांनी मारली परीक्षेला दांडी\nसोलापूर - परीक्षेचा दिवस ठरलेल्या रविवारी 26 हजार परीक्षार्थींपैकी तब्बल 11 हजार विद्यार्थ्यांनी गैरहजेरी लावली. पीएच.डी.च्या परीक्षेत चुका आढळल्या तर तलाठी परीक्षेला 1165 जणांनी दांडी मारली. असे असले तरी तलाठी परीक्षेत पहिल्यांदाच उत्तरपत्रिकेबाबत पारदर्शकता पाळण्याचा प्रयत्न केला. रेल्वे परीक्षेसाठी परराज्यातून आलेल्यांची संख्या जास्त असल्याने इंद्रायणी एक्स्प्रेस फुल्ल धावली.\nरेल्वेच्या विविध पदांसाठी रेल्वे भरती मंडळ मुंबईच्या वतीने रविवारी सोलापुरात परीक्षा घेण्यात आली. या परीक्ष���साठी भारताच्या विविध भागातून परीक्षार्थी सोलापुरात दाखल झाले होते. 15 हजार 065 विद्यार्थी परीक्षेस बसणार होते. मात्र 18 केंद्रांवर फक्त 4817 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. जवळपास 10 हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेला दांडी मारली. सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम, सिद्धेश्वर प्रशाला, दयानंद कॉलेज, पानगल हायस्कूल या ठिकाणी परीक्षा झाल्या. अतिरिक्त रेल्वे विभागीय व्यवस्थापक के. मधुसूदन यांच्या नियंत्रणाखाली 25 वरिष्ठ अधिकार्‍यांनी केंद्रावर जाऊन पाहणी केली.\nमराठी माणूस कधी येणार ट्रॅक वर\nरेल्वेत मराठी माणसाला जागा नाही म्हणत अनेक मराठी तरुण रेल्वेच्या नावे बोटे मोडतात. परीक्षेचा अर्ज भरूनही उपस्थित न राहण्याचा प्रकार रविवारी दिसून आला. सोलापुरात पार पडलेल्या परीक्षेला बोटावर मोजता येतील एवढे मराठी तरुण होते. उत्तर प्रदेश, हरियाणा, बिहार, छत्तीसगड आदी राज्यांतून विद्यार्थी आले होते. त्यांनी सोलापुरात येऊन परीक्षा दिली. मराठी तरुण आजही रेल्वेच्या परीक्षेपासून दूर असलेला दिसला.\nपेट परीक्षेत पुन्हा चुकांची भेट\nसोलापूर विद्यापीठाची पीएच.डी. प्रवेश परीक्षा नेहमीप्रमाणेच रविवारीही गोंधळात पार पडली.\nपरीक्षा केंद्रातच.. ये हॅलो.. गप्प राहा.. अशी भाषा वापरली गेली. याला एका विद्यार्थ्याने आक्षेप घेतला.\nवालचंद महाविद्यालयात घेण्यात आली परीक्षा. 982 परीक्षार्थी होते. दुपारी 12 ते 2 या वेळेत होती परीक्षा.\nवर्गावर्गात परीक्षा पद्धतीबाबत गोंधळ आणि तक्रारीचा सूर उमटत होता.\nजनरल परीक्षा केवळ इंग्रजी माध्यमातूच घेतली गेली, प्रo्नपत्रिकेत दोन चुका होत्या.\nकोणत्या माध्यमातून परीक्षा द्यायची याबद्दलचा विद्यार्थ्यांचा हक्क डावलला गेला. त्यामुळे यूजीसीच्या या नियमांचेही उल्लंघन झाले. एक हजार रुपये परीक्षा फी घेऊनही विद्यापीठाने कार्बन उत्तरपत्रिकांची सोय केली नाही.\nपंढरपूर येथील राजेश कोरे यांनी तलाठी पदासाठी दुसर्‍यांदा परीक्षा दिल्याचे सांगून इंग्रजी, बुद्धिमत्ता व गणिताचे प्रश्न क्लिष्ट होते, बाकी पेपर सोपा असल्याचे सांगितले. तलाठी पदासाठी मी पहिल्यांदाच पेपर दिला असून काही प्रश्न गोंधळात टाकणारे होते. बाकी सर्व पेपर सोपा असल्याचे सांगली येथील अजित माळी यांनी सांगितले.\nअशी पार पडली परीक्षा\nतलाठी पदाच्या परीक्षेला 1165 जण गैरहजर\nतलाठी पदासाठी शहरातील 32 परीक्षा केंद्रांवर परीक्षा पार पडली.\n10 हजार 400 पैकी 9 हजार 235 जणांनी परीक्षा दिली तर 1165 जण गैरहजर राहिले.\nसकाळी 11 ते 2 या वेळेत परीक्षा. जिल्हा प्रशासनातर्फे 900 कर्मचार्‍यांची नियुक्ती होती.\nआधीच सूचना दिली होती\nसोलापूर विद्यापीठाने रविवारी घेतलेला पेट परीक्षेचा जनरल पेपर हा इंग्रजीतूनच घेण्यात येईल, अशी सूचना पूर्वीच उमेदवारांना दिली गेली होती. भाषा विषयांसाठीची प्रश्नपत्रिका ज्या त्या भाषा माध्यमातून काढली.’’ डॉ. दादासाहेब साळुंखे, परीक्षा नियंत्रक, सोलापूर विद्यापीठ\nतिकीट खिडक्यावर लांब रांगा\nस्थानकावरील करंट तिकीट बुकिंग ऑफिससमोरदेखील मोठय़ा रांगा लागल्या होत्या. काही जणांनी कालच परतीचे तिकीट काढले होते. ज्यांनी काढले नव्हते त्यांना चांगलीच धावपळ करावी लागली.\nन्युझीलँड ला जिंकण्यासाठी 527 धावांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/desh/uttarakhand-chief-minister-tirath-singh-rawat-infected-corona-11610", "date_download": "2021-12-05T08:10:07Z", "digest": "sha1:5KPGF3L2NOAPCH4BDOIMOGT5KVEFMP63", "length": 6465, "nlines": 50, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांना कोरोनाची लागण", "raw_content": "\nउत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांना कोरोनाची लागण\nउत्तराखंडचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांना कोणाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री रावत यांनी सोशल मीडियावरील ट्विटरवर स्वतःच ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. या ट्विट मध्ये तीरथ सिंह रावत यांनी, 'माझा कोरोना चाचणी अहवाल सकारात्मक आला असून, मी ठीक आहे आणि मला कोणताही त्रास नाही. शिवाय मी डॉक्टरांच्या देखरेखीखाली स्वत: ला क्वारंटाईन केले आहे. व तुमच्यातील जे काही लोक गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आले होते. त्यांनी कृपया सावध रहा आणि स्वतःची कोरोना तपासणी करून घ्या,'' असे म्हटले आहे.\nजनता कर्फ्यूला एक वर्ष; नियमांकडे दुर्लक्ष, कोरोनाचा पुन्हा उद्रेक\nउत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंह रावत नुकतेच कुंभमध्ये गेले होते. यावेळी ते संतांसह पूजेमध्ये सहभागी झाले होते. तर रविवारीही त्यांनी काही क्रीडा कार्यक्रमात भाग घेतला होता. याशिवाय, उत्तराखंडमध्ये होणाऱ्या कुंभमेळाव्यात कोरोनाच्या खबरदारीसाठी म्हणून लागू करण्यात आलेल्या नियमांमध्ये त्यांनी शिथिलता आणण्याच्या निर्णय घेतला होता. या दिवसात उत्तराखंडमध्ये कुंभमेळावा आयोजित करण्यात येतो. व कुंभमेळाव्याची सुरवात शाही स्नानाने होते, परंतु याचवेळेस देशात कोरोनाचे संकट पुन्हा वाढू लागले आहे. आणि त्यामुळे केंद्र सरकारने उत्तराखंड सरकारला कोरोना नियमांबाबतच्या सुचनांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.\nWorld Water Day 2021: जलशक्ती अंतर्गत कॅच द रेन अभियानाची सुरुवात\nमात्र, तीरथसिंह रावत यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तेव्हाच त्यांनी प्रथम कुंभमेळाव्यातील कठोर नियम शिथिल करण्याचा निर्णय घेतला होता. आणि त्याचबरोबर कुंभमेळाव्यातील प्रवेशाबाबत कोरोना निगेटिव्ह अहवालाची अनिवार्यता देखील त्यांनी दूर केली होती. दरम्यान, उत्तराखंडच्या मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून तिरथसिंह रावत सतत चर्चेत राहिले आहेत. महिलांच्या वेषभूषेविषयी विधान असो किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भगवान रामशी तुलना करायची असो, मुख्यमंत्री रावत यांचे वक्तव्ये सतत खूपच चर्चेत राहिले आहेत.\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/49043#comment-3122553", "date_download": "2021-12-05T07:36:43Z", "digest": "sha1:3235GVUU6CRYH7A72O4JJZU5YJW767H6", "length": 5370, "nlines": 111, "source_domain": "www.maayboli.com", "title": "आजच्या पावसात.. | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /आजच्या पावसात..\nकुण्या पावसाने किती मत्त व्हावे\nतुझा स्पर्श होता, पुन्हा वादळ यावे\nफुलोरा फुलावा, तन्मनातून सार्‍या\nतुला पाहता चिंब त्यानेच गावे\nनभांच्या पल्याडून असे शिडकावे\nआभाळी स्वप्नांचे किती हेलकावे\nनिळाई रुजावी भूईच्या उराशी\nनि हिरवाईने लख्ख जन्मास यावे\nपुन्हा रंग-गंधात रमवून जीवा\nसरींतून या मी, तुझी भेट घ्यावी\nअंतरातून सार्‍या बरसून आणि\nविसरून जावे जूने हेवेदावे\n<<निळाई रुजावी भूईच्या उराशी\nनि हिरवाईने लख्ख जन्मास यावे>>\nसुंदर ओळी, सुरेख रचना\nनभांच्या पल्याडून असे शिडकावे\nआभाळी स्वप्नांचे किती हेलकावे\nनिळाई रुजावी भूईच्या उराशी\nनि हिरवाईने लख्ख जन्म���स यावे >> आवडले \nसुरेख निळाई रुजावी भूईच्या\nनिळाई रुजावी भूईच्या उराशी\nनि हिरवाईने लख्ख जन्मास यावे\nया दोन ओळी खुप आवडल्या\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://storymirror.com/read/marathi/poem/jaanniiv/77jztips", "date_download": "2021-12-05T09:40:52Z", "digest": "sha1:P6XBCYCBGOIBHQMM5BBZLRGCE35F2L7X", "length": 9811, "nlines": 341, "source_domain": "storymirror.com", "title": "जाणीव | Marathi Abstract Poem | Padmini Pawar", "raw_content": "\nजाणीव श्वास विश्वास अबोल\nवेगळे जग नकोच मला\nतुला पाहुनच मी हसतो\nटचकन् पाणी येतं डोळा\nतुला जेव्हां ञास होतो\nसाधं प्रेम राणी माझं\nरुसवा तुझा गोड मला\nराग तुझा मी झेलतो\nतडजोड करणारी वृत्ती. तडजोड करणारी वृत्ती.\n माणसाचं संरक्षक कवच माणूस समाजातच जगतो, मरतो समाज माणसाला घडवतो माणसाशिवाय समाज नाही, सम... समाज माणसाचं संरक्षक कवच माणूस समाजातच जगतो, मरतो समाज माणसाला घडवतो माणसा...\nसामान्य माणसाचे विविधांगी व्यवहार आणि त्यांच्या वृतीप्रवृत्ती सामान्य माणसाचे विविधांगी व्यवहार आणि त्यांच्या वृतीप्रवृत्ती\nमाणसांच्या विविध रूपाने देवाचा शोध माणसांच्या विविध रूपाने देवाचा शोध\nहरवलेलं बालपण हरवलेलं बालपण\nदेहाचा माज उतरवितात, कोवळ्या कळयांना कुस्करून देहाच्या चिंध्या करून, कधी गर्भारपणाचं ओझं लादून. देहाचा माज उतरवितात, कोवळ्या कळयांना कुस्करून देहाच्या चिंध्या करून, कधी गर्भारप...\nटप टप बरसत पाऊस आला\nपावसाचे सार्वजनिक परिणाम आणि कविमनाने साधलेली शब्दकळा पावसाचे सार्वजनिक परिणाम आणि कविमनाने साधलेली शब्दकळा\nआपण सर्व एकच प्रतिभेचे धन...\nप्रतिभा आणि तिचा वावर प्रतिभा आणि तिचा वावर\nगोव्याचा हा मासोळी किनारा मास्यांची ही लघबघती शाळा पर्यटकांचा हा आनंद वेगळा गोव्याचा हा मासोळी किनारा मास्यांची ही लघबघती शाळा पर्यटकांचा हा आनंद वेगळा\nअफवा आणि त्यातून निर्माण होणारा सामाजिक धोका अफवा आणि त्यातून निर्माण होणारा सामाजिक धोका\nकथेचं मोहरनं कथेचं मोहरनं\nगुरू, आपले दर्पण, गुरू, करी परिक्षण गुरू, करावे स्मरण, गुरू देव तो सगुण गुरू, करावे स्मरण, गुरू देव तो सगुण गुरू, आपले दर्पण, गुरू, करी परिक्ष��� गुरू, आपले दर्पण, गुरू, करी परिक्षण गुरू, करावे स्मरण, गुरू देव तो ...\nतिच्या - त्याच्या गोष्टीच...\nपुरूष आणि प्रकृती यांच्यातील अमूर्त संवाद पुरूष आणि प्रकृती यांच्यातील अमूर्त संवाद\nपावसाचा आनंद पावसाचा आनंद\nनाही थेंब गावामंदी पाण्याचा, भल्या पायटी इर्हीवर चाले गदारोळ आयाबायाचा पाहून त्यायले, जीव नाही थेंब गावामंदी पाण्याचा, भल्या पायटी इर्हीवर चाले गदारोळ आयाबायाचा पाहून ...\nजीवनाच्या विविध पैलूंवर भाष्य करणारी सुंदर गझलरचना जीवनाच्या विविध पैलूंवर भाष्य करणारी सुंदर गझलरचना\nआयुष्याच्या कोरड्या वाटेवर चालतांना आयुष्याच्या कोरड्या वाटेवर चालतांना\nइतकेच बघ माणसा मज आज रे कळते माणसातला माणूस जागण्या काळीज तुटते इतकेच बघ माणसा मज आज रे कळते माणसातला माणूस जागण्या काळीज तुटते इतकेच बघ माणसा मज आज रे कळते माणसातला माणूस जागण्या काळीज तुटते\nदुःखाचे मर्म दुःखाचे मर्म\n\" आरसा -\" [गझल]\nआरसा आणि त्यातील प्रतिमा यांच्यातील संवाद आरसा आणि त्यातील प्रतिमा यांच्यातील संवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.maxmaharashtra.com/bs-politics/bjp-leader-chitra-wagh-criticizes-mp-sanjay-raut-1060613", "date_download": "2021-12-05T08:37:57Z", "digest": "sha1:ERG4R2LX6DY2IV2D7RHUKOGXPARFCIZD", "length": 6251, "nlines": 77, "source_domain": "www.maxmaharashtra.com", "title": "'जनाब संजय राऊत समीर वानखेडे यांना मुसलमान सिद्ध करण्याची तुम्हाला एवढी घाई का लागली?'- चित्रा वाघ", "raw_content": "\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nHome > Politics > 'जनाब संजय राऊत समीर वानखेडे यांना मुसलमान सिद्ध करण्याची तुम्हाला एवढी घाई का लागली\n'जनाब संजय राऊत समीर वानखेडे यांना मुसलमान सिद्ध करण्याची तुम्हाला एवढी घाई का लागली\nमुंबई : 'जनाब संजय राऊत तुम्हाला समीर वानखेडे हा अधिकारी बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी नसून मुसलमान आहे, हे सिद्ध करणाऱ्यांची पाठराखण करण्याची का एवढी घाई लागलेली आहे.' अशा शब्दात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.\nकोक��ातील वादळग्रस्तांना मोबादला मिळत नाही, शेतकऱ्यांना पिकविम्याचे पैसे मिळाले नाहीत. मराठाड्यात अतिवृष्टीने बेहाल झालेल्या शेतकऱ्यांना मोबदला मिळत नाही. आरोग्य विभागात घोटाळा होतोय, MPSC च्या तरूणांचे भविष्य अंधारात ढकललं जातंय. रोज राज्यातील लहान मुली महिलायांवर लैंगिक अत्याचार होताहेत.या सर्व विषयावर आपल्याला भाष्य करायचे नाही. पण, तुम्हाला NCB सारख्या स्वायत्त संस्थेतील एखाद्या अधिकाऱ्याला त्याच्या जातीवरून टारगेट करायचं, त्यांच्यावर वैयक्तिक टीका करून त्याच्या कामावर फक्त दबाव आणायचा आहे. असा घणाघात वाघ यांनी केला.\nनगरमध्ये ज्या हिंदूस्थानद्रोही लोकांनी पाकिस्तानच्या विजयचा घोषणा दिल्या आणि त्यांना विरोध करण्यांचेचे डोके फोडले जातात आणि तुमची यंत्रणा मात्र, उलट विरोध करणाऱ्यांवरच कारवाई करते. यावर तुम्हाला बोलायचं नाही. कारण जनाब राऊत तुम्हाला नबाव मलिकांच्या नजरेतूनच हिंदुस्थान पाहायचा आहे अशी टीका वाघ यांनी केली. न्यायालयीन प्रकरणावर अशा गलीच्छ पद्धतीने दबाव आणण्याच्या प्रयत्नांचा मी धिक्कार करते असंही म्हणाल्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/article/agrostar-information-article/5fb167e364ea5fe3bdd87910?language=mr&state=maharashtra", "date_download": "2021-12-05T07:54:22Z", "digest": "sha1:B572H3AMJN4J5GIOQT2VQ4HMUDESVI3W", "length": 3029, "nlines": 60, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - मधुमका लागवडीसाठी खत व्यवस्थापन! - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nअॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nमधुमका लागवडीसाठी खत व्यवस्थापन\nमधुमकाच्या चांगल्या वाढ व उत्पादनासाठी पेरणीवेळी १८:४६:०० @५० किलो + युरिया @२५ किलो + झिंक सल्फेट @१० किलो प्रति एकरी चांगले एकत्र मिसळून द्यावे. अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी क्लिक करा:ulink://android.agrostar.in/publicProfile\nहि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.\nमकापीक संरक्षणगोड मकाअॅग्री डॉक्टर सल्लाकृषी ज्ञान\nरब्बी हंगामातील मका लष्करी अळीचे एकात्मिक व्यवस्थापन\nअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nहमीभाव खरेदी योजना २०२१ ला मंजुरी\nप्रभुदेवा जीआर व शेती योजना\nमका पिकाच्या महत्त्वाच्या अवस्थेत अन्नद्रव्य व्यवस्थापन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/pune/action-forest-department-within-sinhagad-gram-panchayat-limits-pune-farmers-family-street-a727/", "date_download": "2021-12-05T08:51:33Z", "digest": "sha1:U5VXW2BXFWVOMGEG6OMIAAXYYGQKWK2O", "length": 19781, "nlines": 139, "source_domain": "www.lokmat.com", "title": "पुण्यातील सिंहगड ग्रामपंचायत हद्दीत वनविभागाची कारवाई; शेतकऱ्यांचे कुटुंब रस्त्यावर - Marathi News | Action of Forest Department within Sinhagad Gram Panchayat limits in Pune Farmer's family on the street | Latest pune News at Lokmat.com", "raw_content": "\nरविवार ५ डिसेंबर २०२१\nकोरोना वायरस बातम्याभारत विरुद्ध न्यूझीलंडलोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्डसओमायक्रॉनममता बॅनर्जीकंगना राणौतबीसीसीआयलोकमत डिजीटल इन्फ्लूअन्सर ॲवॉर्ड २०२१नवाब मलिक बिग बॉस मराठी\nपुण्यातील सिंहगड ग्रामपंचायत हद्दीत वनविभागाची कारवाई; शेतकऱ्यांचे कुटुंब रस्त्यावर\nकारवाईत जनावरांच्या गोठ्यासह दैनंदिन संसारोपयोगी साहित्याची मोडतोड करण्यात आली आहे\nपुण्यातील सिंहगड ग्रामपंचायत हद्दीत वनविभागाची कारवाई; शेतकऱ्यांचे कुटुंब रस्त्यावर\nपुणे: पुणेवनविभाग अंतर्गत असलेल्या भांबुर्डां वनपरिक्षेत्र कार्यालय यांच्याकडून सिंहगड ग्रामपंचायत हद्दीत खानापूर येथे कारवाई करण्यात आली असून २ शेतकऱ्यांचे कुटुंब रस्त्यावर आले आहे. मरगळे कुटुंबियांबरोबरच अन्य शेतकऱ्यांची येथे वस्ती आहे. या कारवाईत जनावरांच्या गोठ्यासह दैनंदिन संसारोपयोगी साहित्याची मोडतोड करण्यात आली आहे. यावेळी गरिबांना कायदा दाखवला जात असल्याचा संताप संबंधित शेतकरी कुटुंबातील तरुण व महिलांनी व्यक्त केला आहे.\nआज पहाटे अंधार असतानाच वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप संकपाळ, वनपरिमंडळ अधिकारी बाबासाहेब लटके, वनरक्षक बाळासाहेब जिवडे यांच्यासह इतर चाळीस ते पन्नास कर्मचाऱ्यांनी जेसीबीच्या साहाय्याने दोन्ही मरगळे बंधूंचे घर उध्वस्त केले. शासनाकडून अद्याप ये-जा करण्यासाठी रस्ता, वीज, पाणी अशी कोणतीच व्यवस्था येथे करण्यात आलेली नाही. आजूबाजूला जंगल असल्याने येथे जंगली प्राण्यांचा वावर आहे. त्यामुळे मागील दहा वर्षांपासून मरगळे बंधूंनी घरापासून दिड ते दोन किलोमीटर अंतरावर जंगली प्राण्यांपासून संरक्षण व्हावे म्हणून लोकवस्ती जवळ जनावरांसाठी व राहण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात निवारा तयार केला होता. पिकवलेले धान्य व इतर घरसामान त्यांनी येथे ठेवले होते.\nसायंकाळपर्यंत घेऊन जाण्याचा धमकीवजा इशारा\nसंध्याकाळ पर्यंत सामान घेवून जा नाहीतर गाडीत भरुन घेऊन जाणार. असे उपस्थित असणाऱ्या वन अधिकाऱ्यांनी अस्ताव्यस्त व मोडतोड करण्यात आलेले घरसामान, धान्य संध्याकाळपर्यंत घेऊन जाण्याचा धमकीवजा इशारा दिला. जर साहित्य नेले नाही तर आम्ही संध्याकाळी गाडी भरुन घेऊन जाऊ असेही मरगळे यांना सुनावले.\n''आम्ही सकाळी यायच्या आत त्यांनी जेसीबी आणून सगळं आमचं नुकसान केलं आहे. आम्ही त्यांना सांगितलं होत कि हे काढणार आहे. पण त्यांनी काही ऐकलं नाही. धान्य, भांडीकुंडी सर्व मोडलेले आहे. चार महिन्याच प्रॉब्लेम असतो. घरापासून दिड ते दोन किलोमीटर अंतरावर जंगली प्राण्यांपासून संरक्षण व्हावे म्हणून तात्पुरत्या स्वरूपात निवारा तयार केला होता. तसेच ग्रामपंचायतकडूनही पाणी लाईटची सोय करून दिली नाही. असे ज्ञानेश्वर धाकू मरगळे यांनी सांगितले आहे.''\n\"संबंधित नागरिकांना नोटीस देण्यात आली होती व त्यानंतरच कारवाई करण्यात आली आहे. काही जीवनावश्यक साहित्य आम्ही बाजूला काढून ठेवले आहे. इतर अवैध अतिक्रमणांबाबत आमची शोधमोहीम सुरू आहे. योग्य पडताळणी करुन कारवाई करण्यात येत आहे. जेथे वन कायद्यांचा भंग झाल्याचे आढळेल तेथे कारवाई होईल असे खानापूर वनपरिमंडळ अधिकारी बाबासाहेब लटके म्हणाले आहेत.\"\nटॅग्स :sinhagad fortPuneforest departmentPoliceFarmerसिंहगड किल्लापुणेवनविभागपोलिसशेतकरी\nपुणे :Crime: भोसरी एमआयडीसी परिसरात कोयत्याचा धाक दाखवून लुटले\nफिर्यादी सोमवारी रात्री सव्वाअकरा वाजता एमआयडीसी भोसरी येथील क क्षेत्रीय कार्यालयासमोरून पायी चालत जात होते... ...\nक्राइम :26/11 Terror Attack : तुकाराम ओंबळे यांनी सर्व फायरिंग स्वतःच्या अंगावर झेलून आम्हाला जीवनदान दिले, नाहीतर...\nHemant Bavdhankar Praise Shahid Tukaram Omble : तुकाराम ओंबळे यांनी नुसतं कर्तृत्व नाही गाजवले. तर आम्ही उर्वरित १५ जण जिवंत राहू शकलो, ते तुकाराम ओंबळे यांच्यामुळेच. नाहीतर चित्र काही वेगळंच असले असते. सर्व फायरिंग स्वतःच्या अंगावर झेलून ओंबळे यांनी ...\nकल्याण डोंबिवली :Police News: वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे डॉ.सिंग यांना परत मिळाला मोबाईल\nDombivali News: कर्तव्यावर असताना सामाजिक बांधिलकी पोलीस जपत असतात.डोंबिवलीतील वाहतूक पोलिसांनी सतर्कता दाखवल्याने रिक्षात विसलेला मोबाईल डॉक्टरांना परत मिळाला.वाहतूक पोलिसांच्या या कामाचे वाहतूक पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी कौतुक केले आहे. ...\nक्राइम :कुटूंब घरात झोपले असताना घराबाहेर क���टुंबप्रमुखाने केली आत्महत्या\nSuicide Case : संजय यांच्या पश्चात पत्नी सविता राकेश आणि नितीन हे दोन मुले तर विवाहित मुलगी प्रियंका असा परिवार आहे. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. ...\nपुणे :Pune Crime: फायनान्स कंपनीच्या संगणक प्रणालीत छेडछाड करुन फसवणूक\nअनुप रॉय याने ज्यांचा सीबील रेकॉर्ड चांगले आहे. अशाच्या पॅनकार्डवर स्वत:चा फोटाे व पत्ता लिहून बनावट पॅनकार्ड तयार केले... ...\nपुणे :जलसंपदा विभागातील ५०० पदांची भरती रखडली; तब्बल ५७ हजार विद्यार्थ्यांनी केले आहेत अर्ज\nजलसंपदा मंत्री जयंती पाटील आणि राज्यस्तरीय निवड समितीचे अध्यक्ष हनुमंत गुणाले यांना भेटून ही परीक्षा लवकरात लवकर घेण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. ...\nपुणे :Pune Crime: आंबेगाव खून प्रकरणातील फरार आरोपींना बीडमधून अटक\nशनिवारी रात्री उशिरा दोघांना हि सापळा रचून ताब्यात घेतले असून आज पुण्यात आणले आहे. ...\nपुणे :चौकीतच खुर्च्यांची फेकाफेक; पोलीस उपनिरीक्षकालाही केली मारहाण, पुण्यातील घटनेने खळबळ\nतरुणाला पोलीस चौकीत आणल्यानंतर त्याने तेथील पोलीस उपनिरीक्षकासोबत हुज्जत घालत त्यांची कॉलर पकडून मारहाण करत शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे ...\nपुणे :'तो' कोरोनाबाधित ओमायक्रॉन निगेटिव्ह; पुणेकरांना मोठा दिलासा\n२० दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेतील झांबियामधून आलेल्या प्रवाशाला उलट्या आणि पोटदुखीचा त्रास झाला होता. तसंच त्याला हलका तापही आला होता. ...\nपुणे :Jayant Patil: देवेंद्र फडणवीसांना कुसुमाग्रजांबद्दल अनादर, सतत सावरकरांचा उल्लेख; जयंत पाटलांची टीका\n'देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा सुशिक्षित आणि अतिशय समंजस नेतृत्वाने जर कुसुमाग्रज यांच्याबद्दल अशी भावना व्यक्त केली असेल तर हे फार मोठे दुर्दैव आहे...\nपुणे :पुणे-पंढरपूर महामार्गावर सासवडजवळ भीषण अपघात; ११ वर्षाच्या मुलाचा मृत्यू, ६ जण जखमी\nपुणे-पंढरपूर महामार्गावरील या परिसरात गेल्या काही दिवसांपासून अपघातांची संख्या वाढली आहे... ...\nपुणे :वेगळीच 'केस'; कोणतीही पदवी नसताना पुण्यातील तोतया डॉक्टरने केल्या 300 हेअर ट्रान्सप्लांट\nकोणत्याही हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन थिएटर असेल तर त्याची नोंदणी महापालिकेकडे करणे बंधनकारक आहे... ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटो��ंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nशिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदींचा राजीनामा; उपराष्ट्रपतींना पत्र, अँकरपद सोडलं\nIND vs NZ, 2nd Test Live Updates : भारतानं दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडसमोर उभं केलं तगडं आव्हान, एजाझ पटेलनं पुन्हा दाखवला करिष्मा\nभारत-पाक व्यापार सुरु झाल्यास ६ महिन्यात ६० वर्षाचा विकास होईल; सिद्धूचं पाकप्रेम पुन्हा उफाळलं\nNagaland: “आपल्याच भूमीत नागरिक, कर्मचारी सुरक्षित नाहीत, गृह मंत्रालय नेमकं काय करतंय\nCoronaVirus News: ओमायक्रॉनचा धोका वाढला असताना मोठा दिलासा; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली पॉझिटिव्ह बातमी\nOmicron News: डोंबिवलीतील ओमायक्रॉन रुग्णाबद्दल समोर आली महत्त्वाची माहिती; तुम्ही घ्या 'ही' काळजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/planetary-peace", "date_download": "2021-12-05T08:16:24Z", "digest": "sha1:NTLOYVC4T7CNYTFMI3RAWCOTYRPXFKA3", "length": 12349, "nlines": 235, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nग्रहांच्या शांतीसाठी आयुर्वेदात आहेत खात्रीशीर उपाय, जाणून घ्या कोणत्या ग्रहासाठी कोणत्या झाडाचे मूळ धारण करावे\nवास्तविक, प्रत्येक ग्रह त्याच्या स्वभावानुसार वनस्पतींवरही त्याचा प्रभाव टाकतो. हेच कारण आहे की कोणत्या नक्षत्रात कोणती वनस्पती किंवा औषध घ्यावे त्याबद्दल आम्हाला तपशीलवार सांगितले गेले ...\nAurangabad | औरंगाबादमध्ये गाडीत प्रवासी भरण्यावरुन वाहन चालकांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी\nOmicron | दिल्लीत सापडलेला ओमिक्रॉन रुग्ण टांझानियामधून आल्याची माहिती\n, काय करावं आणि काय नाही; डॉ. भोंडवेंनी दिला सल्ला\nAurangabad | औरंगाबादमध्ये कोल्ड्रिंक्सची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात, नागरिकांनी पळवले बॉक्स\nसाहित्य संमेलनाचा आज पवारांच्या उपस्थितीत समारोप\nअवकाळी पावसानंतर डोंबिवलीत दाट धुक्याची चादर, हवेत गारवा\nताज्या बातम्या2 hours ago\nभाजपनंच 180 एमएलटी पाणीकपात पुणेकरांना सहन करायला लावली, जयंत पाटलांचं फडणवीसांना प्रत्युत्तर\nबीडमध्ये आगार प्रशासनाकडून आंदोलन उधळून लावण्याचा प्रयत्न; महिला कर्मचाऱ्यांना आश्रू अनावर\nJalana | नागरिकांनी कोव्हिड संदर्भातील नियम आणि सूचनांचं पालन करावं, राजेश टोपेचं आवाहन\nओमिक्रॉनबाधित रुग्ण महाराष्ट्रात आला तेव्हा विमानतळावर RTPCR सुविधा नव्हती – प्रदीप आवटे\nKiara Advani| रास्पबेरी पिंक लेहेंगा परिधान करुन कियारा अडवाणीने लावली इंटरनेटवर आग , लेहेंग्याची किंमत ऐकून अवाक व्हाल\nफोटो गॅलरी58 mins ago\nTravel Special : लग्नाआधी मित्रांसोबत चिल करायचंय मग ‘या’ खास ठिकाणी बॅचलर पार्टी करा\nFace Pack : हिवाळ्यात ‘हे’ घरगुती फेसपॅक त्वचेवरील चमक वाढवण्यास मदत करतील\nRasika Sunil Honeymoon | मालदिवच्या निळ्याशार समुद्रात रसिका सुनीलचे निवांत क्षण\nफोटो गॅलरी3 hours ago\nWinter Food : हिवाळ्यात दररोजच्या आहारामध्ये ‘या’ पदार्थांचा समावेश करणे फायदेशीर\nलाईफस्टाईल फोटो3 hours ago\nLavender Oil : निरोगी त्वचेसाठी अशा प्रकारे लॅव्हेंडर तेलाचा वापर करा, वाचा\nWinter Care : कोरडेपणामुळे चेहरा निस्तेज झाला आहे तर ‘हे’ घरगुती उपाय फायदेशीर\nChandra Darshan 2021: सूर्यग्रहणानंतरचे चंद्रदर्शन तुमचे नशीब बदलून टाकेल\nMars Transit Zodiac | आता वाईट काळ संपलाच म्हणून समजा , मंगळ ग्रह दिशा बदलणार, 4 राशींचे नशीब पालटणार\nफोटो गॅलरी18 hours ago\n4 Dec 2021 Surya Grahan 2021 Photos | वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाचे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल “हिरा है सदा के लिए”\nAurangabad | औरंगाबादमध्ये गाडीत प्रवासी भरण्यावरुन वाहन चालकांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी\nStudy Room Vastu | मुलांचं अभ्यासात मन लागत नाही मग वास्तुत हे बदल नक्की करा\nATM कार्ड घरीच विसरलात, बँक ऑफ बडोदाकडून कार्डशिवाय पैसे काढण्याची सुविधा, पण कशी\nPandu Marathi Movie: ‘पांडू’च्या कलाकारांकडून कोरोना नियमांचा भंग, रिपाइंची गुन्हे दाखल करण्याची मागणी\nOmicron | दिल्लीत सापडलेला ओमिक्रॉन रुग्ण टांझानियामधून आल्याची माहिती\nNagpur Jobs | आयटीतील विद्यार्थ्यांना आले सुगीचे दिवस, अभियांत्रिकी महाविद्यालयांत मुलाखती\nआठ वर्षात 12 महिलांना लग्नाचं आमिष, मुंबईतील भामट्याला अटक\nपक्ष बांधणीसाठी कधी बैलगाडीतून तर कधी घोड्यावरून; आशिष शेलारांच्या घोडदौडीने भाजपला बळ, मुंबईत सलग दुसऱ्यांदा शेलारांचा करिश्मा चालणार\nदत्तात्रय भरणेंची संवेदनशीलता, अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले, जखमीला पाठवलं रुग्णालयात\nमी किंवा मटन दोघांपैकी एकाला निवड; पतीची पत्नीकडे अजब मागणी, बायकोने निवडले चक्क मटन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/career/institute-of-management-and-computer-studies-thane-openings-for-different-posts-know-how-to-apply-mham-614577.html", "date_download": "2021-12-05T09:03:32Z", "digest": "sha1:QDX5B7BQTWZ7GIK5LH5NRPXMOLL2ETFS", "length": 9352, "nlines": 89, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "IMCOST Recruitment: इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आणि कॉम्��्युटर स्टडीज ठाणे इथे पदभरती; या पदांसाठी करा अप्लाय – News18 लोकमत", "raw_content": "\nIMCOST Recruitment: इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आणि कॉम्प्युटर स्टडीज ठाणे इथे पदभरती; या पदांसाठी करा अप्लाय\nIMCOST Recruitment: इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आणि कॉम्प्युटर स्टडीज ठाणे इथे पदभरती; या पदांसाठी करा अप्लाय\nअर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2021 असणार आहे.\nठाणे, 07 ऑक्टोबर: इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आणि कॉम्प्युटर स्टडीज ठाणे (Institute of Management & Computer Studies Thane) इथे लवकरच काही पदांसाठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (IMCOST Thane Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, ग्रंथपाल, रिसेप्शनिस्ट, नेटवर्क इंजिनिअर या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती प्राध्यापक (Professor) सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) ग्रंथपाल (Librarian) रिसेप्शनिस्ट (Receptionist) नेटवर्क इंजिनिअर (Network Engineer)\nशैक्षणिक पात्रता आणि अनुभव प्राध्यापक (Professor) - AICTE आणि मुंबई युनिव्हर्सिटीच्या नियमांनुसार शिक्षण आणि अनुभव आवश्यक. सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) - AICTE आणि मुंबई युनिव्हर्सिटीच्या नियमांनुसार शिक्षण आणि अनुभव आवश्यक. सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) - AICTE आणि मुंबई युनिव्हर्सिटीच्या नियमांनुसार शिक्षण आणि अनुभव आवश्यक. ग्रंथपाल (Librarian) - AICTE आणि मुंबई युनिव्हर्सिटीच्या नियमांनुसार शिक्षण आणि अनुभव आवश्यक. रिसेप्शनिस्ट (Receptionist) - AICTE आणि मुंबई युनिव्हर्सिटीच्या नियमांनुसार शिक्षण आणि अनुभव आवश्यक. नेटवर्क इंजिनिअर (Network Engineer) - AICTE आणि मुंबई युनिव्हर्सिटीच्या नियमांनुसार शिक्षण आणि अनुभव आवश्यक. अशी होणार निवड पात्र उमेदवारांची निवड ही परीक्षा किंवा मुलाखत या पद्धतीनं केली जाणार आहे. यासाठी उमेदवारांनी दिलेल्या ई-मेल आयडीवर अर्ज पाठवायचे आहेत. तसंच दिलेल्या वेळेत मुलाखतीला उपास्थित राहायचं आहे. अर्ज पाठवण्याचा ई-मेल आयडी imcost@rediffmail.com अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 14 ऑक्टोबर 2021\nया पदांसाठी भरती प्राध्यापक (Professor) सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) ग्रंथपाल (Librarian) रिसेप्शनिस्ट (Receptionist) नेटवर्क इंजिनिअर (Network Engineer)\nशैक्षणिक पात्रता AICTE आणि मुं��ई युनिव्हर्सिटीच्या नियमांनुसार शिक्षण आणि अनुभव आवश्यक.\nअशी होणार निवड परीक्षा किंवा मुलाखत\nअर्ज पाठवण्याचा ई-मेल आयडी imcost@rediffmail.com\nसविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.imcost.edu.in/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. SAMEER मुंबई इथे भरती सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च मुंबई (Society for Applied Microwave Electronics Engineering & Research Mumbai) इथे लवकरच 28 जागांसाठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (SAMEER Mumbai Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. पदवीधर आणि पदविका प्रशिक्षणार्थी या पदांसाठी ही भरती असणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2021 असणार आहे.\nIMCOST Recruitment: इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आणि कॉम्प्युटर स्टडीज ठाणे इथे पदभरती; या पदांसाठी करा अप्लाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/women-gang-theft-iron-chamber-of-gutters-in-bhiwandi-cctv-footage-viral-video-rm-612237.html", "date_download": "2021-12-05T08:40:48Z", "digest": "sha1:C3GZLPS4TYUSG2UUHWAT5TJ3VDLEKQJE", "length": 6923, "nlines": 82, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "हद्दच झाली राव! भिवंडीत गटारावरील लोखंडी चेंबरची चोरी; महिला गँग सीसीटीव्हीत कैद, पाहा VIDEO – News18 लोकमत", "raw_content": "\n भिवंडीत गटारावरील लोखंडी चेंबरची चोरी; महिला गँग सीसीटीव्हीत कैद, पाहा VIDEO\n भिवंडीत गटारावरील लोखंडी चेंबरची चोरी; महिला गँग सीसीटीव्हीत कैद, पाहा VIDEO\nCrime in Bhiwandi: भिवंडीत रस्त्यावरील गटारांचे लोखंडी चेंबर चोरून (Theft Iron chamber of gutters)नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.\nभिवंडी, 02 ऑक्टोबर: गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह ठाणे परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्ते, गटार तुडुंब भरून वाहत आहेत. अनेक ठिकाणी घाणीचं साम्राज्य निर्माण झालं आहे. असं असताना भिवंडीत रस्त्यावरील गटारांचे लोखंडी चेंबर चोरून नेल्याचा (Theft Iron chamber of gutters) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भिवंडी शहरात खड्ड्यांमुळे रस्त्यांची आधीच दुरावस्था झाली आहे. असं असताना रस्त्यावरील चक्क लोखंडी चेंबर चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. ही चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Theft Viral Video) झाला आहे. संबंधित घटना भिवंडी शहरातील तांडेल मोहल्ला परिसरात घडली आहे. याठिकाणी रस्त्यावरील लोखंडी चेंबरची चोरी करणारी महिलांची एक टोळी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ही टोळी रात्रीच्या सुमारास रिक्षा घेऊन परिसरात दाखल होते. कोणी जागं नसल्याचं पाहून महिला परिसरातील लोखंडी चेंबर पटापट काढण्यास सुरुवात करतात. त्यानंतर हे लोखंडी चेंबर रिक्षामध्ये टाकून घटनास्थळावरून पसार होतात. पण अशाप्रकारे चेंबर चोरून नेल्याने लहान वाहने, नागरिक, लहान मुलं या चेंबरमध्ये पडून अपघात होण्याचा धोका निर्माण होतं आहे. हेही वाचा-मैत्रिणीच्या मुलीला बर्थडेला नेलं अन्..; चिमुकलीच्या कौमार्याचा 40 हजारांत सौदा संबंधित चोरट्या महिला रात्रीच्या सुमारास अशा प्रकारे चोरी करत नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत. सध्या पावसाचे दिवस असल्याने पावसाचं पाणी ओसंडून वाहू लागताच, अशा ठिकाणी मोठे अपघात होण्याचा धोका वाढत आहे. त्यामुळे या गंभीर प्रकाराकडे महापालिका प्रशासनानं लक्ष देणं गरजेचं असल्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.\n भिवंडीत गटारावरील लोखंडी चेंबरची चोरी; महिला गँग सीसीटीव्हीत कैद, पाहा VIDEO\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/982148", "date_download": "2021-12-05T07:20:48Z", "digest": "sha1:NLEA74N3F5LCVR42XY5SPR3P7KW6YAFC", "length": 2857, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"एप्रिल ११\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"एप्रिल ११\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१६:११, ३ मे २०१२ ची आवृत्ती\n३४ बाइट्सची भर घातली , ९ वर्षांपूर्वी\n०७:०४, २५ एप्रिल २०१२ ची आवृत्ती (संपादन)\nEmausBot (चर्चा | योगदान)\nछो (r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: zea:11 april)\n१६:११, ३ मे २०१२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nEmausBot (चर्चा | योगदान)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://parlivaijnathmahaulb.maharashtra.gov.in/ULBInfoBudget/pagenew", "date_download": "2021-12-05T08:31:47Z", "digest": "sha1:W64L5YLEX5VPEWQ6CUNSOQ5GRYWDIPQL", "length": 6916, "nlines": 113, "source_domain": "parlivaijnathmahaulb.maharashtra.gov.in", "title": "ULBInfoBudget", "raw_content": "\nमुख्य घटकाला जा |\nनगरपरिषद प्रशासकीय कार्यालय इमारत / नागरी सुविधा केंद्र\nगृहनिर्माण व गलीछ्ह वस्ती\nसन २०११ नुसार जनगणना\nनिवडून आलेल्या सदस्यांची माहित\nसार्वजनिक आरोग्य विषयक सेवा\nशहरात उपलब्ध शैक्षणिक सुविधा\nशहरात उपलब्ध उच्च शैक्षणिक सुविधा\nमुलभूत सोयी सुविधा स्थिती\nकर संकलन विषयक बाबी\nउत्पन्न आणि खर्च खाते\nप्रभागनिहाय निवडून आलेले सदस्य\nतुम्ही आता येथे आहात : मुख्यपृष्ठ / आमच्या विषयी / आर्थिक बाबी / उत्पन्न आणि खर्च खाते\nशासन निर्णय नगर विकास विभाग नगरपालिका प्रशासन संचालनालय कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळास प्रतिबंध ऑनलाइन तक्रार व्यवस्थापन प्रणाली\nभारत सरकार महाराष्ट्र शासन राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र\nस्वच्छ भारत अभियान रा. श. आजीविका मिशन\nकर आकारणी नगरपरिषदेद्वारे वितरित केलेल्या विविध सेवांसाठी शुल्क बी. पी. एम. एस. माहिती शासन निर्णय मालमत्ता व पाणी देय माहिती\nआपत्ती व्यवस्थापन आराखडा महत्वाचे दूरध्वनी क्रमांक\nमत्ता व दायित्व बाबत\nउत्पन्न आणि खर्च खाते : २०२१-२०२२\nरक्कम ( रु. )\nरक्कम ( रु. )\nअध्यक्ष उपाध्यक्ष मुख्याधिकारी समिती\nअभियान प्रकल्प योजना स्वच्छ भारत अभियान रा. श. आजीविका मिशन\nनिविदा जाहिराती महाराष्ट्र नगरपरिषद सेवा (संवर्ग) पदभरती परीक्षा - २०१८\nमहा-जी.आय.एस पोर्टल बी.पी.एम.एस. पोर्टल नगरपरिषद वेबसाईट शहरी पथ विक्रेता पोर्टल\nकायदे धोरण नियम स्थायी निदेश\nआपले सरकार सेवा हमी कायदा महा योजना तक्रार निवारण माहितीचा अधिकार संयुक्त नागरी सेवा पोर्टल\nअंतिम पुनरावलोकन आणि सुधारणा : ०५-१२-२०२१\nएकूण दर्शक : १३१२१९\nप्रकाशन हक्क © २०१७ , नगर विकास विभाग, महाराष्ट्र शासनाचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क सुरक्षित.\nहे वेब पोर्टल राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र , पुणे यांनी विकसित केले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%91%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%B8/", "date_download": "2021-12-05T07:31:23Z", "digest": "sha1:27MNWDFSZJPWOET7S5WASOCUZR2GGWMG", "length": 9989, "nlines": 153, "source_domain": "policenama.com", "title": "इंडियन पोस्ट ऑफिस Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune Crime | पुण्याच्या आंबेगावातील खून प्रकरणातील ‘फरारी’ बीडमधून अटकेत;…\nACP Gajanan Tompe | पुण्यातील कोथरूड विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त गजानन टोम्पे यांची…\nPune ACP Transfers | पुण्यातील 6 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या \nPost Office Scheme | ‘ही’ सरकारी स्कीम 120 महिन्यात बनवू शकते 24 लाखाचा मालक, जाणून घ्या…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - Post Office Scheme | इंडियन पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणुकीच्या अनेक योजना आहेत. ज्यामध्ये तुम्ही मासिक आणि वार्षिक आधारावर पैसे गुंतवून चांगला रिटर्न मिळवू शकता. सोबतच पोस्ट ऑफिसमध्ये बँक आणि इतर संस्थापेक्षा जास्त…\n पोस्टानं बदलले ‘हे’ नियम, पैशांचे व्यवहार करण्यापुर्वी नक्की जाणून घ्या\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - पोस्टामध्ये बचत खाते असणाऱ्यांसाठी पोस्ट खात्याने दिलासा दिला आहे. पोस्टामध्ये 25 हजारांपेक्षा अधिकची रक्कम भरण्यासाठी क्लिष्ट अट ठेवली होती. मात्र, ग्राहकांनी याबाबत तक्रारी केल्या होत्या. अनेक ग्राहकांनी तक्रारी…\nपोस्टामध्ये 10 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी, 19900 पगार, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय डाक विभागाने स्टाफ कार ड्रायव्हर या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. एकूण 10 पदांसाठी ही भरती राबवण्यात येणार आहे. या पदांसाठी इच्छूक आणि पात्र उमेदवार अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 13…\nNia Sharma | TV पासून दूर आहे निया शर्मा, म्हणाली –…\nNikita Dutta | ‘कबीर सिंह’च्या अभिनेत्री सोबत भररस्तामध्ये…\nTanisha Mukherjee | अभिनेत्री काजोलच्या बहिणीला कोरोनाची…\nPriyanka Nick Anniversary | निक जोनस आणि प्रियंका चोपराने…\nShilpa Shetty | बहिण शमिताला पाठिंबा देत शिल्पा शेट्टीने…\nOnline Games आता झाले ‘जुगार’ आणि…\nPune Crime | कामाचे आगाऊ पैसे देण्यास मालकाने दिला नकार,…\nAmitabh Bachchan | चित्रपटांमध्ये काम मिळत नव्हतं, KBC च्या…\nPune Crime | पुण्याच्या आंबेगावातील खून प्रकरणातील…\nACP Narayan Shiragavkar | सहाय्यक पोलिस आयुक्त नारायण…\nACP Gajanan Tompe | पुण्यातील कोथरूड विभागाचे सहाय्यक पोलिस…\nPune ACP Transfers | पुण्यातील 6 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या…\nLink PAN to LIC Policies | LIC ने आपल्या ग्राहकांसाठी आणली…\nअवघे 7 हजार देऊन खरेदी करा जास्त मायलेजच्या TVS Sport चे…\nPune Crime | पुण्यात PMPML बस आदळल्याने प्रवाशाच्या मणक्यात…\nNew Wage Code | वेतन वाढीच्या आनंदावर ‘टाच’…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nPune Crime | पुण्याच्या आंबेगावातील खून प्रकरणातील ‘फरारी’ बीडमधून…\nCOEP Jumbo Covid Centre | ‘ओमायक्��ॉन’च्या पार्श्‍वभूमीवर…\nBJP-MNS Alliance | भाजप-मनसे युती होणार\nGulam Nabi Azad | अमरिंदर सिंग यांच्यानंतर गुलाम नबी…\nPune Crime | TC चा काळा कोट अन्….. रेल्वेत नोकरी लावण्याचं आमिष,…\nNew Wage Code | वेतन वाढीच्या आनंदावर ‘टाच’ येण्याची शक्यता; हाताशी येणार्‍या पगारात कपात\nMultibagger Stock | 1 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या ‘या’ स्टॉकने बदलले गुंतवणुकदारांचे नशीब, 1 लाख झाले रू.…\nJay Bhanushali | अभिनेता जय भानुशालीसाठी लेक ताराने गायलं गाणं, अतिशय गोड व्हिडीओ तुफान व्हायरल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/latest-blue-lingerie-collection-bikini-pics/", "date_download": "2021-12-05T07:51:23Z", "digest": "sha1:N3MCP6UCLMOVKPK2HWCRRJVTUA64BLC4", "length": 8408, "nlines": 145, "source_domain": "policenama.com", "title": "latest blue lingerie collection bikini pics Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune Crime | पुण्याच्या आंबेगावातील खून प्रकरणातील ‘फरारी’ बीडमधून अटकेत;…\nACP Gajanan Tompe | पुण्यातील कोथरूड विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त गजानन टोम्पे यांची…\nPune ACP Transfers | पुण्यातील 6 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या \nPhotos : अनुराग कश्यपची मुलगी आलियानं शेअर केले अंडरगारमेंट्समधील फोटो \nपोलिसनामा ऑनलाईन - बॉलिवूडमध्ये अद्याप अनेक स्टारकिड्सची एन्ट्री झाली आहे. तर काहींची एन्ट्री बाकी आहे. सध्या फिल्ममेकर अनुराग कश्यप (Anurag Kashyap) ची मुलगी आलिया कश्यप (Aaliya Kashyap) हिच्या बॉलिवूड डेब्यूची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.…\nUrfi Javed | उर्फी जावेदनं परिधान केला खुपच बोल्ड ड्रेस,…\nNikita Dutta | ‘कबीर सिंह’च्या अभिनेत्री सोबत भररस्तामध्ये…\nAkshara Singh | समुद्र किनारी अक्षरा सिंहने दिल्या बोल्ड…\nAlanna Pandey | लग्ना आधीच झाली अनन्या पांडेची बहिण गरोदर,…\nAmitabh Bachchan | चित्रपटांमध्ये काम मिळत नव्हतं, KBC च्या…\nOnline Games आता झाले ‘जुगार’ आणि…\nAlanna Pandey | लग्ना आधीच झाली अनन्या पांडेची बहिण गरोदर,…\nPune Crime | पुण्यात गाड्यांची तोडफोड, टोळक्याचा कोयते हातात…\nIncome Tax Return File | 31 डिसेंबरपूर्वी उरकून घ्या…\nPune Crime | पुण्याच्या आंबेगावातील खून प्रकरणातील…\nACP Narayan Shiragavkar | सहाय्यक पोलिस आयुक्त नारायण…\nACP Gajanan Tompe | पुण्यातील कोथरूड विभागाचे सहाय्यक पोलिस…\nPune ACP Transfers | पुण्यातील 6 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या…\nLink PAN to LIC Policies | LIC ने आपल्या ग्राहकांसाठी आणली…\nअवघे 7 हजार देऊन खरेदी करा जास्त मायलेजच्या TVS Sport चे…\nPune Crime | पुण्यात PMPML बस आदळल्याने प्रवाशाच्या मणक्यात…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठ���त बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nPune ACP Transfers | पुण्यातील 6 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या अंतर्गत…\nPune Crime | पुण्यात बाजीराव रोडवर ज्येष्ठ नागरिकाला लुटणार्‍या…\nPune Crime | एंजल ब्रोकिंग अ‍ॅपच्या सहाय्याने रक्कम दामदुप्पट…\nWhatsApp च्या कोणत्याही वाईट मेसेजबद्दल तुम्ही तक्रार कशी कराल, जाणून…\nJay Bhanushali | अभिनेता जय भानुशालीसाठी लेक ताराने गायलं गाणं, अतिशय गोड व्हिडीओ तुफान व्हायरल\nBJP MLA Ashish Shelar | ‘महाराष्ट्रात ‘गब्बर’ सारखा कारभार सुरू, 34 कोटींचा भूखंड पळवून बिल्डरच्या…\nPune Crime | एंजल ब्रोकिंग अ‍ॅपच्या सहाय्याने रक्कम दामदुप्पट करण्याच्या आमिषाने 34 लाखांची फसवणूक \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/tere-naam/", "date_download": "2021-12-05T08:34:56Z", "digest": "sha1:W7UH5SJ4U7GLDLIVPPEV3FIRWXDT4NPW", "length": 8235, "nlines": 145, "source_domain": "policenama.com", "title": "tere naam Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune Crime | पुणे-सोलापूर रोडवर प्रवाशांनी कॅबचालकाला धमकावून गाडी नेली चोरुन; चाकूचा…\nOmicron Covid Variant | पुण्यात परदेशातून आलेल्या व्यक्तीचा NIV कडून रिपोर्ट आला,…\n 45 वर्षाच्या महिलेवर जीव जडला म्हणून केलं तिच्या पोरीशी…\nभाईजान सलमाननं लाँच केल्या ‘या’ 12 अभिनेत्री, बनवलं करिअर, जाणून घ्या\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन -1) कॅटरीना कैफ (मैंने प्यार क्युं किया) - तसं पाहिलं तर 2003 साली आलेला बूम हा सिनेमा कॅटचा डेब्यू सिनेमा होता. या सिनेमात तिनं जॅकी श्रॉफ आणि अमिताभ बच्चन यांसारख्या कलाकारांसोबत काम केलं होतं. परंतु तिला ओळख…\nJay Bhanushali | अभिनेता जय भानुशालीसाठी लेक ताराने गायलं…\n अनुपमाच्या सुनेचा बोल्ड फोटो पाहून लोक झाले…\nShakti Mohan | शक्ती मोहननं केली चक्क जंगलातील नदीत…\nBigg Boss 15 | राखी सावंतने पति म्हणून उभं केलं कॅमेरामनला\nSanjeeda Shaikh | संजीदा शेखच्या ट्रांस्पेरेंट ब्रालेट नंतर…\nPimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात…\nShirdi News | थंडीने गारठून शिर्डीत दोन जणांचा मृत्यू\nPune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात…\nJournalist Vinod Dua | ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे निधन\nPune Crime | पुणे-सोलापूर रोडवर प्रवाशांनी कॅबचालकाला…\nOmicron Covid Variant | पुण्यात परदेशातून आलेल्या व्यक्तीचा…\n 45 वर्षाच्या महिले���र जीव जडला…\nInvestment Tips | करोडपती बनण्याचे अचूक 4 मंत्र,…\nIncome Tax Return File | 31 डिसेंबरपूर्वी उरकून घ्या…\nPune Crime | पुण्याच्या आंबेगावातील खून प्रकरणातील…\nACP Narayan Shiragavkar | सहाय्यक पोलिस आयुक्त नारायण…\nACP Gajanan Tompe | पुण्यातील कोथरूड विभागाचे सहाय्यक पोलिस…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nPune Crime | पुणे-सोलापूर रोडवर प्रवाशांनी कॅबचालकाला धमकावून गाडी नेली चोरुन;…\nPune Rural Police | पुणे ग्रामीण पोलिसांकडून नारायणगाव, भिगवण, शिरुर,…\nAnti Corruption Bureau Pune | 15 हजाराची लाच घेताना महाराष्ट्र जीवन…\nPune Crime | पुण्याच्या कल्याणीनगरमधील कॉल सेंटरमध्ये घुसून 22…\nTehsildar Laila Dawal Shaikh | शिरुरच्या महिला तहसीलदार लैला शेख यांची…\nJournalist Vinod Dua | ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे निधन\n 1 आठवड्यानंतर शेतकर्‍यांच्या खात्यात येतील 4000 रुपये, राज्य सरकारांनी केली आहे तयारी, चेक करा…\nPune ACP Transfers | पुण्यातील 6 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या प्रशासन, वाहतूक शाखा, गुन्हे शाखा, कोथरूड,…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/79784", "date_download": "2021-12-05T07:28:02Z", "digest": "sha1:HXYEOVASEJDIIO5MB423WTBEOSJ7UYVL", "length": 41058, "nlines": 106, "source_domain": "www.maayboli.com", "title": "जागतिकीकरणाचा ‘रेटा’ आणि मराठी साहित्य | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /जागतिकीकरणाचा ‘रेटा’ आणि मराठी साहित्य\nजागतिकीकरणाचा ‘रेटा’ आणि मराठी साहित्य\nजागतिकीकरणाचा ‘रेटा’ आणि मराठी साहित्य\nगेल्या वीस-पंचवीस वर्षात माझ्या वाचनात जे काही थोडेसे आले त्यावरून माझे मत बनले आहे की मराठीतल्या साहित्यिकांची (यात पत्रकार आणि समीक्षकही आले) अर्थशास्त्रविषयक समज किंवा आकलन बेताचेच असते. कदाचित माझे निरीक्षण अगदी वरवरचे असू शकेल आणि सपशेल चुकीचेही असू शकेल. पण ते तसे आहे, खरे आपल्याकडे १९९१ नंतर नवे आर्थिक धोरण अंमलात आल्यानंतर उदारीकरण, खाजगीकरण, आणि जागतिकीकरण या संकल्पना प्रचलीत झाल्या. जगभरात त्या आधी प्रत्यक्षात आल्या होत्या. बर्लिनची भिंत जमीनदोस्त झाली होती, पूर्व आणि पश्चिम जर्मनीचे विलीनीकरण झाले होते, सोव्हिएत युनियन���े विघटन झाले होते, वगैरे घडामोडी सुविख्यात आहेत. आपल्याकडे ते लोण त्यामानाने थोडे उशीरा आले इतकेच. मराठी साहित्यात, माध्यमात आणि समीक्षेत त्याचे पडसाद अवतरणे स्वाभाविकच होते. त्याबाबत माझे एक निरीक्षण असे की ‘जागतिकीकरणाचा रेटा’ हा एक नवा शब्द-प्रयोग पहिल्यांदा आपल्या साहित्यात अवतीर्ण झाला आणि तो, जेथे शक्य तेथे आणि जितक्या वेळा वापरता येईल तितक्या वेळा वापरात येऊ लागला. आता तो झिजलेल्या नाण्यासारखा इतका गुळगुळीत होऊन गेला आहे की मी त्या शब्दाचा धसकाच घेतला आहे\nआपल्या अवती भवती ज्या काही समस्या दिसतात - मग त्या अगदी वैयक्तिक स्वरूपाच्या किंवा कौटुंबिक स्वरूपाच्या असोत अथवा सामाजिक असोत – त्यांची प्रतिबिंबे साहित्यात पडणे साहजिकच. किंबहुना असेही म्हणता येईल की साहित्यिकांच्या कर्तव्याचा किंवा भागधेयाचा किंवा सामाजिक बांधीलकीचा तो एक महत्वाचा घटकच असतो. आपापल्या परीने साहित्यिकानी या घटना आणि समस्या यांचे सखोल विश्लेषण करावे आणि त्यामागील मुख्य सूत्र किंवा बृहत-प्रवाह यांकडे अंगुलीनिर्देश करावा, अशीच आपली अपेक्षा असते. दुर्दैवाची गोष्ट अशी की अशा प्रकारच्या साक्षेपी मीमांसेची अपेक्षा पूर्ण करणारे फारच थोडे मराठी पत्रकार आणि समीक्षक आढळतात. बहुतेक जण फार वरवरची आणि ‘fashionable’ स्वरूपाची भाष्ये नोंदवून मोकळे होताना दिसतात.\nएक साधे उदाहरण घ्यायचे तर वाढत्या नागरीकरणाचे आणि त्यातून उद्भवणाऱ्या बकालीकरणाचे घेता येईल. त्यासोबतच कुटुंब व्यवस्था आणि सामाजिक चाली-रिती यात मोठी स्थित्यंतरे घडून येणे ही प्रक्रिया देखील अजिबात नवी नाही. विसाव्या शतकाच्या सुरूवातीपासून म्हणजे भारतात आधुनिक उद्योग सुरू झाले तेंव्हापासून हे सुरूच झाले होते. मुंबईच्या गलीच्छ वस्त्यातील समाजजीवनाचे वास्तव चित्रण ‘चक्र’ (जयवंत दळवी) किंवा ‘माहीमची खाडी’ (मधू मंगेश कर्णिक) यांसारख्या कादंबऱ्यात केंव्हाच येऊन गेले. युवा पिढीचे तत्कालीन वास्तव ‘वासूनाका’त (भाऊ पाध्ये) आले होते. आपण असे जरूर म्हणू शकतो की आता नागरीकरणाच्या प्रक्रियेने आता खूपच वेग धरला आहे आणि तिची व्याप्तीही – विशेषत: महाराष्ट्रात - वाढते आहे. सुरुवात मोठ्या नगरांपासून झाली असेल आणि त्यांचे रुपांतर महानगरात झाले असेल पण पूर्वीची खेडी आता स्तर-३ च्या शहरात आणि प��र्वीची गावे आता स्तर-२ च्या शहरात येऊ लागली आहेत. जुनी व्यवस्था नवे रूप धारण करते तेंव्हा अनेक गोष्टी हळू हळू कालबाह्य ठरू लागतात आणि दिसेनाशा होतात. कित्येकदा जुन्या प्रथा किंवा जीवनशैली यांच्या आठवणीने व्याकूळ व्हायला होते. उदाहरणार्थ, तुळशी-वृन्दावने, सांजवाती, शुभंकरोती आणि परवचे, संक्रांतीची वाणे, झिम्मा-फुगड्यांचे खेळ, वगैरे वगैरे. ही यादी खूप वाढवता येईल. त्यांचे उल्लेख (आणि स्मरण-रंजनही) जुन्या आणि अलीकडच्या साहित्यात जागोजाग सापडतात. एक उदाहरण म्हणजे ‘शब्द बापुडे केवळ वारा’ (मी वाचवतोय कविता – सतीश काळसेकर). तसेच अनेक सकारात्मक गोष्टीही घडल्या. उदा. टोपल्यांचे संडास गेले, दलितांना मंदिरात किंवा सार्वजनिक पाणवठ्यावर प्रवेश नाकारणे दखलपात्र गुन्हा ठरू लागला, विधवांचे केशवपन आता होत नाही, विधवा-विवाह, परजातीत विवाह, घटस्फोट इ. रुळले आहेत. इतकेच कशाला, अगदी लिव्ह-इन संबंध आणि समलैंगिक संबंधसुद्धा आता कायद्याने मान्य केले आहेत. असे अनेक बरे-वाईट बदल नागरीकरणामुळे आणि संविधानात्मक लोकशाहीच्या प्रभावाखाली घडले आहेत. या सर्व बदलांचा आणि जागतिकीकरणाचा दुरान्वयानेही संबंध नाही असे म्हणणे जितके अयोग्य ठरेल, तितकेच, सर्व अनिष्ट गोष्टींचे खापर आर्थिक उदारीकरणाच्या माथी मारणेही अप्रस्तुत होईल.\nभारतीय समाज आणि बाकीचे जग हे दोन भिन्न ग्रहांवर जगत नव्हते. अगदी सिंधू-संस्कृती किंवा त्याही पूर्वी अस्तित्वात असलेली दक्षिण भारतातली संस्कृती यांचे अनेक देशांशी मोठी व्यापारी संबंध होते आणि आपल्या भाषा, वेशभूषा इ. वर बाहेरच्या जगाचा खूप प्रभाव होता. अंकगणित असेल किंवा खगोलशास्त्र असेल, भारतीय विज्ञान बाहेर निर्यात होत असे. बौद्ध धर्म आणि भारतीय संस्कृती यांची निर्यात जशी विख्यात आहे, तशीच इण्डोनेशिया आणि कंबोडिया वगैरे देशातील प्राचीन मंदिरेही पर्यटकांना नेहमीच आकर्षित करत आली आहेत. हे सुद्धा एक प्रकारचे जागतिकीकरणच होते, फक्त ते भारताच्या फायद्याचे होते, इतकेच. आपल्याला स्वातंत्र्य मिळाले तेंव्हा जागतिक व्यापारात आपला हिस्सा बर्यापैकी (म्हणजे अडीच-तीन टक्के) होता. पुढे तो घसरत अर्ध्या टक्क्यावर आला ते सोडा.\nयाचाच अर्थ असा की जागतिकीकरण आपल्याला नवे नाही. फरक पडला तो शक, हूण, कुशाण यांपासून ते अरब, तुर्क, अफगाण, मोगल आणि शेवटी इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज यांच्या आक्रमणामुळे. एकेक करून भारतीय प्रदेश आक्रमकांच्या अधिपत्याखाली येत गेले, तसतसा भारतीयांचा जगावर होणारा प्रभाव आक्रसत गेला आणि आपल्यावर परकीयांचा होणारा प्रभाव प्रमाणाबाहेर वाढला. त्या अर्थाने, जागतिकीकरणाचे खूप मोठे राजकीय आणि आर्थिक दुष्परिणाम आपण कित्येक शतके भोगले. एक काळ असा आला की समुद्र-लंघन करून बाहेर देशात जाणे शास्त्र-संमत नाही असे ठरविले गेले \nस्वातंत्र्यानंतर आपली आर्थिक धोरणे अंतर्मुख राहिली. आयातीवर कठोर निर्बंध आणि कर लादले गेले. परदेशी भांडवलाच्या गुंतवणुकीचे आपण स्वागत करत नव्हतो. देशांतर्गत गुंतवणुकही शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय करता येत नसे. कदाचित अगदी सुरुवातीच्या एक-दोन दशकात ही धोरणे समर्थनीय असतीलही पण आपली चूक ही झाली की आपण त्यात कालानुरूप बदल केले नाहीत. आपल्याच हाताने आपण आपली अर्थव्यवस्था कुंठीत केली. आजच्या पिढीला कदाचित माहीत नसेल की एके काळी स्कूटरसाठी नाव नोंदवून काही वर्षे वाट पहावी लागे किंवा टेलीफोन-जुळणीसाठी प्रचंड मोठी प्रतीक्षा यादी असे. जागतिकीकरणाचा ‘रेटा’ टाळण्यासाठी आपल्याला पुन्हा त्या काळात जाणे रुचेल का\nबहुसंख्य मराठी साहित्यिक हल्लीच्या ‘मॉल’ संस्कृतीच्या नावाने बोटे मोडतात. रस्त्यावर झुंडीने आणि बेफाम वेगाने ‘बाईक्स’ हाकणाऱ्या आणि ‘मॉल’ किंवा ‘मल्टिप्लेक्स’ मध्ये गर्दी करणाऱ्या तरुणाईलाही ते नाके मुरडतात. हे सगळे अनिष्ट बदल जागतिकीकरणाच्या ‘रेट्या’ खाली घडत आहेत असा त्यांचा सूर असतो. आजच्या मध्यम वर्गाचे हे वास्तव पटवून घेणे त्यांना कदाचित जड जात असावे कारण मध्यम वर्ग म्हणजे अगदी मर्यादित गरजा असणारा आणि त्याही भागवताना दमछाक होणारा पण शिकला-सवरलेला वर्ग अशी काही तरी त्यांची समजूत असावी. मग हे नवे ‘चकचकीत’ मध्यमवर्गीय आले ठून निम्न-वर्गातून उन्नत होऊन ते वर आले की उच्च- उत्पन्न गटातून खाली ढकलले गेले निम्न-वर्गातून उन्नत होऊन ते वर आले की उच्च- उत्पन्न गटातून खाली ढकलले गेले ते इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकले आणि त्यांनी संगणकाचे प्रशिक्षण घेतले म्हणून ते असे छानछोकीत रहातात आणि ‘चंगळ’ करतात असे जर म्हणावे तर बहुसंख्य साहित्यिकांची आणि समीक्षकांची मुले-मुली इंग्रजी माध्यमातून शिकतात आणि संगण���ापासून ते स्मार्ट फोन हाताळताना दिसतात, त्याचे काय करणार ते इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकले आणि त्यांनी संगणकाचे प्रशिक्षण घेतले म्हणून ते असे छानछोकीत रहातात आणि ‘चंगळ’ करतात असे जर म्हणावे तर बहुसंख्य साहित्यिकांची आणि समीक्षकांची मुले-मुली इंग्रजी माध्यमातून शिकतात आणि संगणकापासून ते स्मार्ट फोन हाताळताना दिसतात, त्याचे काय करणार संधी मिळाली तर आपल्या मुलांनी परदेशी जाणे आणि स्थायिक होणे त्यांनाही आवडेल. जयवंत दळवींचे ‘संध्याछाया’ नाटक आता जुने झाले. त्या काळात तर जागतिकीकरणाचा ‘रेटा’ नव्हता ना संधी मिळाली तर आपल्या मुलांनी परदेशी जाणे आणि स्थायिक होणे त्यांनाही आवडेल. जयवंत दळवींचे ‘संध्याछाया’ नाटक आता जुने झाले. त्या काळात तर जागतिकीकरणाचा ‘रेटा’ नव्हता ना मग इतक्या मोठ्या प्रमाणात – जवळपास घरटी एक - मध्यम वर्गातले सुशिक्षित तरुण परदेशी का निघून जात होते मग इतक्या मोठ्या प्रमाणात – जवळपास घरटी एक - मध्यम वर्गातले सुशिक्षित तरुण परदेशी का निघून जात होते आणि आजही तो ओघ का थांबलेला दिसू नये आणि आजही तो ओघ का थांबलेला दिसू नये सर्वच प्रगत देशांनी जर जागतिकीकरण थांबवले (ट्रंप महाशयांनी अमेरिकेपुरते तसे धोरण जाहीरही केले होते आणि इंग्लंडने ब्रेक्झीटला कौल दिला) तर हे विदेश-गमनोत्सुक युवक कुठे जाणार आणि त्याहून महत्वाचे म्हणजे, आपल्या निर्यात-व्यापाराचे काय होणार सर्वच प्रगत देशांनी जर जागतिकीकरण थांबवले (ट्रंप महाशयांनी अमेरिकेपुरते तसे धोरण जाहीरही केले होते आणि इंग्लंडने ब्रेक्झीटला कौल दिला) तर हे विदेश-गमनोत्सुक युवक कुठे जाणार आणि त्याहून महत्वाचे म्हणजे, आपल्या निर्यात-व्यापाराचे काय होणार निर्यातीवर विसंबून असणाऱ्या उद्योगांचे – विशेष करून आय.टी. क्षेत्र - काय होणार\nमुळात, ‘मध्यम वर्ग’ या संज्ञेची सर्वमान्य व्याख्या उपलब्ध नाही. कोणे एके काळी बिगर-शेती क्षेत्रात नोकरी करणारी आणि लहान-मोठ्या शहरात राहणारी पांढरपेशी माणसे म्हणजे ‘मध्यम वर्ग’ असे मानले जायचे. त्याकाळी सर्वात जास्त नोकऱ्या सरकारी आणि निमसरकारी क्षेत्रात होत्या. खाजगी क्षेत्रात मिळू शकणाऱ्या नोकऱ्या त्यामानाने कमी होत्या. कालांतराने सार्वजनिक क्षेत्रातील नोकऱ्या फारशा वाढेनात आणि त्यामानाने खाजगी क्षेत्राची क्षमता ���ाढत गेली. गेल्या तीस वर्षात तर ती झपाट्याने वाढली आहे. वार्षिक उत्पन्नावर ‘मध्यम’ वर्ग ठरवावा म्हटले तर अलीकडे खासगी कारखान्यात नोकरी करणाऱ्या कुशल कामगाराचे वेतन तथाकथित पांढरपेशा माणसापेक्षाही अधिक असते. ग्रामीण भागातही जेथे जेथे जलसिंचनाच्या सुविधा उपलब्ध झाल्या तेथील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भरघोस वाढ झालेली दिसते. शेतकरी आंदोलनाचे प्रणेते शरद जोशी कृषीक्षेत्रातही उदारीकरण आणि जागतिकीकरण व्हायला हवे अशी मागणी सातत्याने करत होते. ते कशासाठी त्यांचे प्रतिपादन असे होते की कृषी-क्षेत्र बंधमुक्त केले तर शेतकरी वर्गाची सुबत्ता वाढेल.\nकेवळ क्रयशक्तीचा निकष लावायचा म्हटले तर मध्यम वर्गीयांची संख्या आणि स्तर यात चांगलीच वाढ झाली आहे, हे कबूल करावेच लागेल. कोणे एके काळी सायकलवर फिरणाऱ्या माणसाला मध्यम वर्गीय म्हटले जायचे. मग स्कूटर किंवा मोटारसायकल हे लक्षण मानले जाऊ लागले आणि आता तर चारचाकी मोटारगाडी हा निकष ठरू पाहतो आहे. घरात विजेचे कनेक्शन, टेलीफोन आणि ग्यासची शेगडी हे एकेकाळचे निकष आता इतिहासजमा झाले आहेत. त्यानंतर पाळी आली ती मिक्सर, फ्रीज, टीव्ही वगैरे उपकरणांची. आताशा त्यांचेही अप्रूप कोणाला वाटेनासे झाले आहे. अशी खूप उदाहरणे घेता येतील. एक अंदाज असा वर्तवला जातो की क्रयशक्तीवर आधारीत निकषांवर मध्यम वर्गाची व्याख्या करायची झाली तर की देशातली किमान १०% कुटुंबे मध्यम वर्गात मोडतात. हा आकडा कमी होण्याऐवजी वाढतच चाललेला आहे. म्हणजेच, ज्या मध्यम वर्गात बहुसंख्य मराठी साहित्यिक, समीक्षक, प्राध्यापक आणि पत्रकार मोडतात, त्या मध्यम वर्गाची स्थिती जागतिकीकरणामुळे काही खालावलेली दिसत नाही. मग ‘मॉल’ आणि ‘मल्टीप्लेक्स’ याना संकटे मानायचे का मध्यम वर्गाच्या वाढत्या सुबत्तेची प्रतीके मानायचे संगणक, मोबाईल फोन आणि फेसबुक, व्हाटस-अप किंवा ट्वीटर सारखी समाज-माध्यमे सर्वसामान्यांच्या सहज आटोक्यात आली आहेत, हे लक्षण चांगले की वाईट संगणक, मोबाईल फोन आणि फेसबुक, व्हाटस-अप किंवा ट्वीटर सारखी समाज-माध्यमे सर्वसामान्यांच्या सहज आटोक्यात आली आहेत, हे लक्षण चांगले की वाईट असे म्हणतात की एकट्या फेसबुकशी भारतातले ३५ कोटी लोक स्वेच्छेने जोडले गेलेले आहेत असे म्हणतात की एकट्या फेसबुकशी भारतातले ३५ कोटी लोक स्वेच्छेने ��ोडले गेलेले आहेत हे सगळे लोक कोणत्या ‘रेट्या’खाली संगणक वापरून समाजमाध्यमांवर हजेरी लावत आहेत हे सगळे लोक कोणत्या ‘रेट्या’खाली संगणक वापरून समाजमाध्यमांवर हजेरी लावत आहेत देशातल्या एकूणएक ग्रामपंचायती फायबर ऑपटीक्सने जोडावयाचा एक महाप्रकल्प भारत सरकारने हाती घेतला आहे. जगभरात अवतरलेले ‘डिजिटल’ युग त्यामुळे आता आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन धडकणार आहे. त्याचे आपण स्वागत करणार आहोत की त्याला वायफट खर्च मानणार आहोत\nआपण ज्या आर्थिक स्तरात जन्मलो आणि वाढलो त्यापेक्षा वरच्या स्तरात जाण्याची आकांक्षा सर्वकालीन आणि सार्वत्रिक आहे. कोकणातून मुंबई-पुण्याकडे धाव घेण्याचा प्रघात पेशवेकाळापासून सुरू आहे. त्यात नवे असे काही नाही. बिमल रॉय यांचा ‘दो बिघा जमीन’ नावाचा सिनेमा आला त्याला एक जमाना लोटला. जेंव्हा जेंव्हा दुष्काळ पडतो तेंव्हा तेंव्हा हजारोंच्या संख्येने कष्टकरी कुटुंबे शहरांकडे धाव घेतात. अरुण साधूंच्या ‘शापित’ या कादंबरीत त्याचे आलेले वर्णन आजही अंगावर काटा आणते. वाईट असे की तो प्रकार आजही थांबलेला नाही. बरे, दुष्काळ जागतिकीकरणामुळे पडतात म्हणावे तर इतिहास काही तसे सांगत नाही. नेमेची येणारा पावसाळा एखाद्या वर्षी न येणे ही घटना यापूर्वीही अनेकदा घडलेली आहे आणि यानंतरही घडणार आहे. एक जाणवणारा फरक असा की ब्रिटीश आमदानीत पडलेल्या बंगालच्या दुष्काळात लाखो लोकांनी आपले प्राण गमावले. आज रोजगार हमी योजना आणि दारिद्र्यरेषेखालील व्यक्तिंना मोफत धान्यवाटपासारख्या योजना आल्या आहेत, त्यामुळे कमीत कमी भूकबळी तरी पडत नाहीत. चांगली नांदती-गाजती खेडी भकास होत जाणे आणि शहरे बकाल होत जाणे ही प्रक्रिया दु:स्सह असेल, कुणाला ती अनिष्टही वाटू शकेल पण ती प्रक्रिया काही अगदी अलीकडे, जागतिकीकरणाच्या ‘रेट्या’खाली सुरू झालेली नाही.\nतसाच दुसरा विषय वाढत्या आर्थिक विषमतेचा. ही समस्या पुरातन आहे. ज्याकाळी भारतात सोन्याचा धूर निघत असे आपण म्हणतो, त्या काळात स्त्रिया आणि शूद्र यांचा आर्थिक किंवा सामाजिक स्तर कसा होता यावर कोणी फारसे बोलत नाही. पारतंत्र्याच्या काळात विषमता अधिक प्रकर्षाने जाणवू लागली हे खरेच आहे. परंतु स्वातंत्र्य मिळाल्यानंतर परिस्थिती हळू हळू पालटू लागली, हेही तितकेच खरे आहे. १९७०च्या दशकात गरीबीव��� ‘थेट हल्ला’ हे धोरण अनेक विकसनशील देशांनी स्वीकारले. तसे ते आपल्याकडेही आले. त्याच्या जोडीला आर्थिक उदारीकरण झाले असते आणि command economy चा लोभ राज्यकर्त्यांनी सोडला असता तर अधिक वेगाने विषमता हटली असती असे अर्थशास्त्राच्या अनेक जाणकारांना वाटते. १९७० आणि १९८० या दशकांना ते भारताने ‘गमावलेली दशके’ (lost decades) मानतात. भारतात जागतिकीकरणाचे वारे वाहू लागल्यानंतर दारिद्रयरेषेखाली जगणाऱ्या लोकसंख्येची टक्केवारी गेल्या तीन दशकात सातत्याने घटताना दिसते. यापेक्षाही अधिक झपाट्याने ती टक्केवारी घटणे आपल्याला अपेक्षित होते आणि तसे घडले नसेलही. निदान पक्षी, ती टक्केवारी वाढलेली नाही हेही नसे थोडके.\n‘रेटा’ हा शब्द अपरिहार्यता सूचित करतो, त्यात एका बाजूने सक्ती आणि दुसऱ्या बाजूला अगतिकता असते. आपली अर्थव्यवस्था डबघाईला आलेली होती आणि सोने गहाण ठेवून आपल्याला विदेशी चलन कर्जाऊ घ्यावे लागले होते. त्यानेही भागले नाही आणि कर्जफेडीचे हप्ते चुकण्याची वेळ येऊन ठेपली तेंव्हा कुठे (सन १९९१ मध्ये) आर्थिक उदारीकरणाचे धोरण नाईलाजाने स्वीकारणे आपल्याला भाग पडले असे इतिहास सांगतो. दिवाळे निघण्याची वेळ आल्याने सुचलेला तो शहाणपणा होता. दिवाळखोरीला ‘रेटा’ म्हणावयाचे असेल तर गोष्ट वेगळी परंतु त्यानंतर जी स्थित्यंतरे घडून आली त्याला ‘रेटा’ म्हणणे कितपत योग्य ठरेल गेल्या तीन दशकात आपली विदेशी चलनाची गंगाजळी सतत वाढत गेली आहे आणि अगदी कोव्हीडच्या महामारीतही त्यात तूट आलेली नाही हे विसरून चालणार नाही. आपण जागतिकीकरणाला यशस्वीपणे देशाच्या उंबरठ्यावर थोपवून धरून चांगली प्रगती साधली असती आणि तरीही दांडगाई करून ते आपल्या घरात घुसले असते तर त्याला एक वेळ ‘रेटा’ म्हणता आले असते पण वस्तुस्थिती तशी नाही. उदार आर्थिक धोरण स्वीकारल्यानंतर देशात जे काही आर्थिक आणि सामाजिक फेरबदल घडून आले त्यांचे एक समतोल वर्णन भानू काळे यांनी काही वर्षांपूर्वी त्यांच्या ‘बदलता भारत’ या त्यांच्या पुस्तकात केले होते. ते आजही वाचनीय आणि मननीय वाटते.\nभारताआधी चांगली पंधरा-वीस वर्षे चीनने आर्थिक उदारीकरण सुरू केले. त्यावेळी आपली आणि चीनची अर्थव्यवस्था साधारणपणे एकाच स्तरावर होती. आज चीनच्या अर्थव्यवस्थेचा आकार भारताच्या तिप्पट किंवा चौपट आहे असे म्हणतात. तैवान, दक्षिण कोरिया, हॉंगकोंग आणि सिंगापूर यांसारख्या लहान देशांनी निर्यात-आधारीत अर्थनीती स्वीकारून चांगली मुसंडी मारलेली आपण पाहिली. आज त्यांचे दरडोई उत्पन्न भारतापेक्षा किती तरी अधिक आहे. त्या देशांना जागतिकीकरणाचा फायदा झाला की तोटा झाला मग भारताने तो मार्ग पत्करला असेल तर त्यात गळे काढण्यासारखे काय घडले आहे\nगेल्या तीन दशकात आपण राबवलेली सगळीच आर्थिक धोरणे अगदी योग्य होती असे मला म्हणायचे नाही. उलट पक्षी, आपण साधली त्यापेक्षा कितीतरी अधिक प्रगती आपल्याला साधता आली असती असेच माझे मत आहे. माझा विरोध असलाच तर तो, जे जे काही अनिष्ट घडले आहे किंवा घडते आहे, ते सगळे जागतिकीकरणाच्या ‘रेट्या’ मुळे असा अतिसुलभ निष्कर्ष घाईघाईने काढून आपले साहित्यिक आणि समीक्षक मोकळे होतात, त्याला आहे. समकालीन वास्तवाचे इतके सरधोपट आणि सोयीस्कर विश्लेषण करण्यात त्यांचा उथळपणाच मला तरी दिसतो.\n(साधना साप्ताहीक-१४ ऑगस्ट २०२१ मध्ये प्रसिद्ध)\nचांगले विवेचन. पर्यावरण हा\nचांगले विवेचन. पर्यावरण हा मुद्दासुद्धा यासंदर्भात चर्चेला घेता येईल. नव्याने संधी उपलब्ध होऊ लागलेल्या ठिकाणी विभिन्न पातळीवरची स्थलांतरे वाढली. वाढलेल्या लोकसंख्येसाठी विविध सेवासुविधा, दळणवळणाची साधने पुरवण्यासाठी लाकूड, कोळसा, खनिज तेलाचा वापर वाढला, ह्या केंद्रीय ठिकाणी तापमान वाढले, ढगफुटी वाढली, भूस्खलन वाढले. डोंगर कापले गेले अथवा कापावे लागले, नद्या वळवाव्या लागल्या, जमीन वापराच्या प्रकारात बदल झाला इत्यादि इत्यादि.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh/no-massage-from-opposite-sex-guwahati-issues-new-sops-for-spas-salons-hrc-97-2679615/", "date_download": "2021-12-05T08:20:31Z", "digest": "sha1:5YQXBUP5HMC4ACQNZ22G2UYAQIMFB4VW", "length": 15046, "nlines": 215, "source_domain": "www.loksatta.com", "title": "No Massage From Opposite Sex Guwahati Issues New SOPs For Spas Salons | स्पा आणि सलूनमध्ये भिन्नलिंगी व्यक्तीकडून मसाज करण्यास बंदी, ‘या’ महापालिकेनं जारी केली नियमावली", "raw_content": "रविवार, ५ डिसेंबर, २०२१\nस्पा आणि सलूनमध्ये भिन्नलिंगी व्यक्तीकडून मसाज करण्यास बंदी, ‘या’ महापालिकेनं जारी केली नियमावली\nस्पा आणि सलूनमध्ये भिन्नलिंगी व्यक्तीकडून मसाज करण्यास बंदी, ‘या’ महापालिकेनं जारी केली नियमावली\nस्पा, सलून, ब्युटी पार्लरमध्ये कोणतेही विशेष चेंबर किंवा खोली असू नये आणि मुख्य दरवाजा पारदर्शक असावा,असेही सांगण्यात आले आहे.\nWritten By लोकसत्ता ऑनलाइन\n(प्रातिनिधीक छायाचित्र – इंडियन एक्सप्रेस)\nगुवाहाटी महानगरपालिकेने नवीन नियमावली जारी केली आहे. या नियमावलीमध्ये जिल्ह्यातील स्पा, सलून आणि ब्युटी पार्लरमध्ये भिन्नलिंगी व्यक्तीकडून सेवा देण्यास किंवा मसाजला परवानगी नाही, यासारख्या तरतुदींचा समावेश आहे. “आम्ही स्पा, सलून, ब्युटी पार्लर इत्यादींसाठी नवीन नियमावली जारी केली आहे. त्यानुसार आता भिन्नलिंगी व्यक्ती याठिकाणी थेरपी किंवा मसाज करू शकणार नाही,” असे गुवाहाटी महानगरपालिकेचे सहआयुक्त सिद्धार्थ गोस्वामी यांनी सांगितले.\n“तसेच स्पा, सलून, ब्युटी पार्लरमध्ये कोणतेही विशेष चेंबर किंवा खोली असू नये आणि मुख्य दरवाजा पारदर्शक असावा,” असेही ते पुढे म्हणाले.\nकाँग्रेस नेत्याने युपीच्या उपमुख्यमंत्र्यांना ‘त्या’ वक्तव्यावरून सुनावले; म्हणाले, “लुंगी घालणारी प्रत्येक व्यक्ती….”\n“इंदिरा गांधींच्या काळात ‘नाही’ म्हणण्याची मुभा होती, पण आता काँग्रेसमध्ये…”, गुलाम नबी आझाद यांचा पक्षनेतृत्वावर निशाणा\n“मी कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही, पण….;” कंगना रणौतचं उत्तर प्रदेश निवडणुकांबद्दल महत्वाचं विधान\nनागालँडमध्ये गोळीबारात १३ नागरिकांचा मृत्यू ; राहुल गांधींचा भारत सरकारला संतप्त सवाल, म्हणाले…\nसहआयुक्त सिद्धार्थ गोस्वामी यांच्या म्हणण्यानुसार, “हे नियम काही स्पा आणि युनिसेक्स पार्लरबाबत नागरिकांकडून आलेल्या तक्रारींनंतर हा निर्णय घेण्यात आला. हे स्पा आणि पार्लर नागरी समाजासाठी हानिकारक असल्याची नागरिकांची तक्रार होती, असे त्यांनी सांगितले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nमराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.\nबराक ओबामा यांची रोम्नींवर टीका\nVIRAL VIDEO : सुंदर एअर होस्टेसने विमानतळ��वरच केला डान्स; Lazy Lad गाण्यावर तिचे स्टेप्स पाहून तुम्ही म्हणाल…\n’ शुबमन गिलनं चौकार ठोकताच वानखेडेवर प्रेक्षकांनी दिल्या घोषणा; VIDEO व्हायरल\nकाँग्रेस नेत्याने युपीच्या उपमुख्यमंत्र्यांना ‘त्या’ वक्तव्यावरून सुनावले; म्हणाले, “लुंगी घालणारी प्रत्येक व्यक्ती….”\n“इंदिरा गांधींच्या काळात ‘नाही’ म्हणण्याची मुभा होती, पण आता काँग्रेसमध्ये…”, गुलाम नबी आझाद यांचा पक्षनेतृत्वावर निशाणा\n“प्रत्येक माणसाला बजावून एकच सांगायचं…लढ”, प्रसाद ओकची पोस्ट व्हायरल\nVideo : बुलढाण्यातील वस्तीत शिरला वाघ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण\nबाबा रामदेव यांच्याकडून जाणून घ्या, ‘या’ ४ योगासनांमुळे रक्तदाब कसा नियंत्रित होईल\nनवीन अवतारात सादर होणार KTM 390 Adventure २०२२, जाणून घ्या काय आहेत खास वैशिष्ट्ये\nनागालँडमध्ये गोळीबारात १३ नागरिकांचा मृत्यू ; राहुल गांधींचा भारत सरकारला संतप्त सवाल, म्हणाले…\n“मी कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही, पण….;” कंगना रणौतचं उत्तर प्रदेश निवडणुकांबद्दल महत्वाचं विधान\nनीरज चोप्रा बनला चिमुकल्यांचा ‘भालाफेक प्रशिक्षक’; त्यावर पंतप्रधान मोदी म्हणाले, “हे पाहून…”\nपहिल्या पत्नीवर फरहान अख्तरचे होते जीवापाड प्रेम, ‘या’ अभिनेत्याच्या भावामुळे मोडला १९ वर्षांचा संसार\nPHOTOS : IPL २०२२ पूर्वी मुंबई इंडियन्सनं संघाबाहेर केलेले २० क्रिकेटपटू; ‘हे’ दोघे आहेत मराठी\nPhotos : मुंबईत गेट वे ऑफ इंडियाजवळ जगातील सर्वात मोठा राष्ट्रध्वज, १४०० किलोच्या तिरंग्याचे खास फोटो\nराजधानी दिल्लीत ओमायक्रॉनचा शिरकाव; देशात नव्या व्हेरिएंटने बाधित पाचवा रुग्ण सापडला\nओमायक्रॉनचा धोका अन् देशात महिन्याभरात २५ लाख लग्न; आरोग्य तज्ज्ञांनी दिला इशारा, म्हणाले…\n“Omicron मुळे जानेवारीत करोनाची तिसरी लाट येणार, पण…”; अभ्यासातून समोर आली दिलासादायक माहिती\nनागालँडमध्ये मध्यरात्री गोळीबार, १३ नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू; केंद्रीय गृहमंत्र्यांनी व्यक्त केला घटनेवर संताप\n‘या’ राज्यानं करून दाखवलं; मिळवला सर्वप्रथम पूर्ण लसीकरण करण्याचा मान\nतीर्थयात्रा योजनेवरून पी चिदंबरम यांचा केजरीवालांवर निशाणा; म्हणाले, “आप भाजपाचंच….”", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida/selection-committee-meeting-twenty20-selected-as-the-captain-of-the-indian-team-rohit-sharma-akp-94-2661733/", "date_download": "2021-12-05T08:44:54Z", "digest": "sha1:LAIZUVIB4JPGHLEUOYYG2SFGLJ4JS44Z", "length": 15286, "nlines": 214, "source_domain": "www.loksatta.com", "title": "selection committee meeting Twenty20 Selected as the captain of the Indian team rohit Sharma akp 94 | रोहितकडे नेतृत्व; कोहलीविषयी चर्चा?", "raw_content": "रविवार, ५ डिसेंबर, २०२१\nरोहितकडे नेतृत्व; कोहलीविषयी चर्चा\nरोहितकडे नेतृत्व; कोहलीविषयी चर्चा\nट्वेन्टी-२० विश्वचषक संपल्यानंतर १७ नोव्हेंबरपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या ट्वेन्टी-२० मालिकेला सुरुवात होणार आहे.\nWritten By लोकसत्ता टीम\nनिवड समितीच्या बैठकीत कोहलीच्या कर्णधारपदाविषयीही चर्चा रंगणार\nन्यूझीलंडविरुद्ध आगामी ट्वेन्टी-२० मालिकेसाठी रोहित शर्माची भारतीय संघाच्या कर्णधारपदी निवड होण्याची दाट शक्यता आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) पदाधिकारी आणि राष्ट्रीय निवड समितीची पुढील काही दिवसांत बैठक होणार असून विराट कोहलीच्या एकदिवसीय कर्णधारपदाबाबतही या बैठकीत चर्चा होणार आहे.\n’ शुबमन गिलनं चौकार ठोकताच वानखेडेवर प्रेक्षकांनी दिल्या घोषणा; VIDEO व्हायरल\nनीरज चोप्रा बनला चिमुकल्यांचा ‘भालाफेक प्रशिक्षक’; त्यावर पंतप्रधान मोदी म्हणाले, “हे पाहून…”\nIND vs NZ : शाब्बास रे पठ्ठ्या.. एजाजचा पराक्रम पाहून शरद पवारही झाले खूश; म्हणाले, ‘‘मुंबईत जन्मलेला आणि…”\nIND vs NZ 2nd TEST : न्यूझीलंडला ५४० धावांचं लक्ष्य\nट्वेन्टी-२० विश्वचषक संपल्यानंतर १७ नोव्हेंबरपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या ट्वेन्टी-२० मालिकेला सुरुवात होणार आहे. त्यानंतर उभय संघांत दोन कसोटीसुद्धा खेळवण्यात येतील. कोहलीने ट्वेन्टी-२० संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतल्याने निवड समितीला नव्या कर्णधाराची नेमणूक करावी लागणार आहे. तसेच ‘आयसीसी’च्या जागतिक स्पर्धा जिंकण्यात वारंवार अपयश येत असल्याने कोहलीचे एकदिवसीय कर्णधारपदही धोक्यात येण्याची शक्यता आहे. पुढील वर्षी पुन्हा ऑस्ट्रेलियात ट्वेन्टी-२० विश्वचषक होणार आहे.\nपुढील वर्षी होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाला ११ महिनेच शिल्लक असल्याने निवड समितीला आतापासूनच संघबांधणी करावी लागणार आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी काही नव्या दमाच्या खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता असून अष्टपैलू हार्दिक पंड्या आणि वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला संघातून वगळण्यात ये��� शकते. ‘आयपीएल’च्या १४व्या हंगामात सर्वाधिक धावा करणारा सलामीवीर ऋतुराज गायकवाड, अष्टपैलू वेंकटेश अय्यर, आवेश खान, हर्षल पटेल यांची संघात वर्णी लागण्याची शक्यता आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nमराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.\nऑलिम्पिक पदकात पुण्याचाही वाटा -सायना\n निम्मा भारत लसीकृत झाला; आरोग्य मंत्र्यांनी ट्वीट करून दिली माहिती\nVIRAL VIDEO : सुंदर एअर होस्टेसने विमानतळावरच केला डान्स; Lazy Lad गाण्यावर तिचे स्टेप्स पाहून तुम्ही म्हणाल…\n’ शुबमन गिलनं चौकार ठोकताच वानखेडेवर प्रेक्षकांनी दिल्या घोषणा; VIDEO व्हायरल\nकाँग्रेस नेत्याने युपीच्या उपमुख्यमंत्र्यांना ‘त्या’ वक्तव्यावरून सुनावले; म्हणाले, “लुंगी घालणारी प्रत्येक व्यक्ती….”\n“इंदिरा गांधींच्या काळात ‘नाही’ म्हणण्याची मुभा होती, पण आता काँग्रेसमध्ये…”, गुलाम नबी आझाद यांचा पक्षनेतृत्वावर निशाणा\n“प्रत्येक माणसाला बजावून एकच सांगायचं…लढ”, प्रसाद ओकची पोस्ट व्हायरल\nVideo : बुलढाण्यातील वस्तीत शिरला वाघ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण\nनवीन अवतारात सादर होणार KTM 390 Adventure २०२२, जाणून घ्या काय आहेत खास वैशिष्ट्ये\nबाबा रामदेव यांच्याकडून जाणून घ्या, ‘या’ ४ योगासनांमुळे रक्तदाब कसा नियंत्रित होईल\nनागालँडमध्ये गोळीबारात १३ नागरिकांचा मृत्यू ; राहुल गांधींचा भारत सरकारला संतप्त सवाल, म्हणाले…\n“मी कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही, पण….;” कंगना रणौतचं उत्तर प्रदेश निवडणुकांबद्दल महत्वाचं विधान\nपहिल्या पत्नीवर फरहान अख्तरचे होते जीवापाड प्रेम, ‘या’ अभिनेत्याच्या भावामुळे मोडला १९ वर्षांचा संसार\nPHOTOS : IPL २०२२ पूर्वी मुंबई इंडियन्सनं संघाबाहेर केलेले २० क्रिकेटपटू; ‘हे’ दोघे आहेत मराठी\nPhotos : मुंबईत गेट वे ऑफ इंडियाजवळ जगातील सर्वात मोठा राष्ट्रध्वज, १४०० किलोच्या तिरंग्याचे खास फोटो\nनीरज चोप्रा बनला चिमुकल्यांचा ‘भालाफेक प्रशिक्षक’; त्यावर पंतप्रधान मोदी म्हणाले, “हे पाहून…”\nIND vs NZ : शाब्बास रे पठ्ठ्या.. एजाजचा पराक्रम पाहून शरद पवारही झाले खूश; म्हणाले, ‘‘मुंबईत जन्मलेला आणि…”\nIND vs NZ 2nd TEST : न्यूझीलंडला ५४० धावांचं लक्ष्य\nसारा तेंडुलकर कोणासोबत गेली होती ‘डेट नाईट’वर इन्स्टाग्रामवर झाला खुलासा; पाहा फोटो\nIND vs NZ : दांड्या उडाल्या अन्… अश्विननं पुन्हा सोशल मीडियावर उठवलं रान; VIDEO पाहून व्हाल हैराण\nVIDEO : व्वा कॅप्टन.. न्यूझीलंडच्या ड्रेसिंग रूममध्ये गेला विराट कोहली अन् जिंकली सर्वांची मनं न्यूझीलंडच्या ड्रेसिंग रूममध्ये गेला विराट कोहली अन् जिंकली सर्वांची मनं", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maxmaharashtra.com/bs-politics/parliament-monsoon-session-narendra-modi-government-earns-big-on-fuels-tells-parliament-excise-duty-petrol-diesel-natural-gas-957089", "date_download": "2021-12-05T07:56:25Z", "digest": "sha1:FJ24Z2BSSK7UAYDW6NLER62J2YKJUGXZ", "length": 6643, "nlines": 81, "source_domain": "www.maxmaharashtra.com", "title": "पेट्रोल डिझेलच्या करातून मोदी सरकारने किती पैसे कमावले? | parliament monsoon session Narendra Modi government earns big on fuels tells parliament excise duty petrol diesel natural gas", "raw_content": "\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nHome > Politics > पेट्रोल डिझेलच्या करातून मोदी सरकारने किती पैसे कमावले\nपेट्रोल डिझेलच्या करातून मोदी सरकारने किती पैसे कमावले\nपेट्रोल डिझेलच्या करातून मोदी सरकारने किती पैसे कमावले\nपेट्रोल डिझेलचे दर आभाळाला भिडलेले असताना मोदी सरकार हे दर कमी करायचं नाव घेत नाही. त्यामुळं लोक संताप व्यक्त करत आहेत. वाढत्या महागाई वरुन संसदेच्या दिल्ली येथे सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी गदारोळ पाहायला मिळाला.\nलोकसभेत आणि राज्यसभेत विरोधकांनी पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किंमतींमध्ये प्रचंड वाढ झाल्याचं सांगत मोदी सरकारवर हल्लाबोल केला. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढत झालेली आहेत, ज्यामुळे लोक अस्वस्थ आहेत. पेट्रोलच्या किंमतींनी शतकांचा आकडा ओलांडला आहे, तर डिझेलच्या किंमतीही सतत वाढत आहेत. आणि या दरवाढीचा फटका सामान्य जनतेला पडत असल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या महागाईवर विरोधी पक्ष केंद्र सरकारला सतत घेराव घालण्याचा प्र��त्न करीत आहेत.\nया दरम्यान सरकारने पेट्रोल डिझेल च्या करातून किती पैसे कमवले याबाबत माहिती दिली आहे.\nपेट्रोल - डिझेल आणि नैसर्गिक गॅस उत्पादन शुल्कातून सरकारला २०१३ – १४ ला ५३ हजार ०९० कोटी रुपये मिळाले होते.\nतर एप्रिल २०२० - २१ मध्ये ती वाढून २ लाख ९५ हजार २०१ कोटी इतकी झाली आहे. तसेच २०१३ - १४ चा एकूण महसूल १२,३५,८७० कोटींचा होता. तो आता वाढून २४,२३,०२० कोटी झाला आहे.\nराष्ट्रीय राजधानी दिल्लीत पेट्रोलची किंमत प्रतिलिटर १०१.८४ रुपये आहे, तर मुंबईत पेट्रोलची किंमत १०७.८३ रुपये आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल प्रतिलिटर १०१.४९ रुपये आहे तर बंगळुरूमध्ये पेट्रोलची किंमत ११०.२० आहे. या वाढत्या किंमतींमुळे लोक हैराण झाले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://anandghare2.wordpress.com/2010/08/17/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%9C%E0%A5%80/", "date_download": "2021-12-05T09:05:05Z", "digest": "sha1:XCTXF2XTPOSSJTR5TQPDH2E4HZ75DJC2", "length": 20313, "nlines": 138, "source_domain": "anandghare2.wordpress.com", "title": "वानवडीचा मुक्काम- महादजी शिंदे यांची छत्री | निवडक आनंदघन", "raw_content": "\nआजीचे घड्याळ (कालगणना) (3)\nकला आणि कलाकार (6)\nराणीचे शहर लंडन (6)\nबोलू ऐसे बोल (11)\nविज्ञान आणि तंत्रज्ञान (86)\nचीन चिनी चायनीज (5)\nसाहित्य आणि साहित्यिक (20)\nविठ्ठला तू वेडा कुंभार (6)\nवानवडीचा मुक्काम- महादजी शिंदे यांची छत्री\nपुण्याजवळ वानवडी येथे महादजी शिंदे यांची ‘छत्री’ आहे असे शाळेत असतांना इतिहासाच्या (कां भूगोलाच्या) पुस्तकात वाचतांना खूप मजा वाटली होती. लढाईच्या धामधुमीत सरदार शिंदे इथे आपली छत्री विसरून गेले होते की त्यांनी आपली आठवण रहावी म्हणून मुद्दाम कोणाला ती दिली होती अशी पृच्छा सुद्धा मी केली होती. ती छत्री म्हणजे एक स्मारक म्हणून बांधलेली इमारत आहे असे समजल्यावर तितकीशी मजा राहिली नाही. तरीही ते नांव स्मरणाच्या कुठल्यातरी कोप-यात कोरले गेले आणि पुढच्या इयत्तेत गेल्यानंतर पुसले गेले नाही.\nत्यानंतर अनेक वर्षांचा काळ गेला. अनेक वेळा पुण्याला जाणे व तेथे राहणेही झाले. पण कोणाच्याही बोलण्यात वानवडीचा साधा उल्लेख सुद्धा कधी झाल्याचे आठवत नाही. आपण पुण्याला ‘वानोरी’ इथे फ्लॅट घेणार असल्याचे मुलाने सांगितले आणि स्मरणात गाडली गेलेली जुनी आठवण एकदम जागी झाली. वानवडीची किंवा महादजी शिंदे यांची माहिती माझ्या मुलाल�� केंद्रीय विद्यालयात शिकतांना बहुधा कधीच मिळाली नसावी. त्यामुळे मी त्याबद्दल विचारल्यावर सुद्धा त्याच्या डोक्यात कुठलीच ट्यूब पेटली नाही.\nआम्ही दिवाळीनिमित्त वानवडीला मुलाकडे रहायला आल्यावर त्या प्राचीन छत्रीसाठी शोधाशोध सुरू केली. वाढत चाललेल्या पुणे शहराने प्रसरण पावतांना वानवडीला पूर्णपणे गिळंकृत केले असल्याने आता ते ‘पुण्याजवळ’ राहिलेले नाही. त्याचाच भाग झाले आहे. ‘विंडसर’, ‘ऑक्सफर्ड’, ‘रहेजा’, ‘गंगा’, ‘सेक्रेड हार्ट’ अशा नांवांच्या मोठमोठ्या वसाहती उभ्या राहून तेथील सगळे वातावरण कॉस्मोपॉलिटन होऊन गेले आहे. मधेमधेच कोठे कोठे मराठमोळी जुनी वस्ती दिसते. त्याचेही बरेच शहरीकरण झालेले दिसते.\nअशाच एका छोट्या रस्त्याच्या टोकाला महादजी शिंदे यांची सुप्रसिद्ध छत्री उभी आहे. ते जरी सन १७९४ मध्ये स्वर्गवासी झाले होते, तरी त्यांच्या वंशजांनी शंभराहून अधिक वर्षांनंतर सन १९१३ मध्ये हे स्मारक या जागेवर बांधले अशी नोंद केलेली संगमरवरी शिला तिथे बसवली आहे. कदाचित यापूर्वी वेगळ्या प्रकारची समाधी त्या जागी असेल. नक्षीदार खांब आणि सुरेख शिखर असलेले हे एक महादेवाचे प्रेक्षणीय असे मंदिर आहे. या दुमजली सुंदर इमारतीच्या गाभा-यात शिवलिंग आहे. चुनागच्चीच्या सुबक कोरीव काम केलेल्या भिंतीवर स्टेन्ड ग्लासच्या खिडक्या आहेत. आंत गेल्यावर मधोमध उंच सीलिंग असलेला दिवाणखाना असून बाजूने सज्जे आहेत. त्याच्या कडेने शिन्देकुलातील महारथींच्या तसबिरी मांडून ठेवल्या आहेत. शिंदे घराण्याचे आद्य संस्थापक सरदार राणोजी शिंदे यांच्यापासून अलीकडेच वारलेल्या माधवराव यांच्यापर्यंत सर्वांच्या तसबिरी या वास्तूच्या दिवाणखान्याच्या भिंतीवर टांगल्या आहेत. त्यातच एक विजयाराजे यांचा फ्रेम न केलेला फोटो आहे. गाभा-याची वेगळी इमारत आहे त्यावर अत्यंत सुन्दर रेखीव काम केलेला उंच घुमट आहे.\nयेथील एका शिलेवरील लिखाण थोडे संस्कृतमध्ये व त्याहूनही थोडक्यात मराठीमध्ये केले असून हिंदीमध्ये लिहिलेली एक स्वतंत्र शिला आहे. त्यावर सुद्धा तत्कालीन संस्थानिकाचे नांव शिंदे न लिहिता सिंधिया असे लिहिलेले आहे. शिंदे ते सिंधिया हा बदल कधी झाला हा आणखी एक संशोधनाचा विषय होईल.\nसंस्कृत लेखावर श्रीनाथ असे लिहिलेले पाहून ते एखादे स्तोत्र असावे असे वाटले. पण खालील मजकूर वाचल्यावर ते महादजी शिन्दे यांनी रचलेले नसून त्यांच्या स्मरणार्थ बांधलेल्या छत्रीबद्दल असल्याचे समजते. शिन्देकुलरत्न महादजी हे संवत १८५० माघ शुद्ध १३ बुधवारी वैकुंठवसी झाले. त्यांचे प्रप्रपौत्र महाराज माधवराव शिन्दे यांनी संवत १९८१ ज्येष्ठ शुद्ध ५ शनिवारी या छत्रीची प्रतिष्ठापना केली असे त्यात लिहिले आहे.\nया संकुलाच्या आवारात छत्रीची एक वेगळी छोटीशी चौकोनी इमारत असून त्यावर एक घुमट आहे. ही इमारत मात्र बंदच ठेवलेली दिसली. तिच्या खिडकीमधून आतील समाधीचे दर्शन होते. तेथे त्यांचा मुखवटा ठेवला असून एक घोड्याची मूर्ती आहे. महादजींनी सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात मराठी राज्याचे सेनापतीपद भूषवले होते व वडगांवच्या लढाईत इंग्रजांचा पराभव केला होता. ग्वाल्हेर येथे त्यांची राजधानी असली तरी पुण्याच्या राजकारणात त्यांचे महत्त्वाचे स्थान होते व तेथेच त्यांचे निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ वानवडी येथे ही छत्री बांधण्यात आली.\nछत्री व देवळाच्या इमारतींच्या भोवताली एखाद्या तुरुंगासारखी पुरुषभराहून उंच भिंत आहे. आत जाण्यासाठी एक कमान व प्रवेशद्वार आहे. त्याच्या समोर एक मोठा जुना वृक्ष आहे. “वानवडीला गेला होता, तिथला ढोल पाहिलात का” असे कोणीतरी मला विचारले. हा वाजवायचा ढोल होता की त्या वटवृक्षातली पोकळी होती ते काही त्यालाही सांगता आले नाही.\nहे एक ऐतिहासिक आठवणी जाग्या करणारे प्रेक्षणीय ठिकाण आहे. या स्मारकाची व्यवस्थित निगा राखलेली असल्याने आजही ते चांगल्या सुस्थितीत आहे. एकंदरीत पहाता वानवडीचा मुक्काम थोडा सत्कारणी लागला असे म्हणायला हरकत नाही.\nFiled under: प्रवासवर्णन |\n« झोपु संकुलातला स्वातंत्र्यदिनोत्सव लीड्सच्या चिप्स -६- वस्त्रोद्योग »\nशिंदे आणि होळकर – शिंपले आणि गारगोट्या, on जुलै 4, 2019 at 12:26 pm said:\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nगुणवत्ता, दर्जा, स्तर, प्रत …… आणि क्वालिटी\nयंत्रे तयार करणारी यंत्रे नोव्हेंबर 11, 2021\nशाश्वत ऊर्जा ऑक्टोबर 20, 2021\nवातावरणामधील हवेचा दाब ऑक्टोबर 7, 2021\nतेथे कर माझे जुळती – भाग १९ – माझ्या आत्या सप्टेंबर 27, 2021\nओझोन आणि हीलियम सप्टेंबर 16, 2021\nप्लॅस्टिक – ब्रह्मराक्षस की बागुलबोवा \nगॅलीलिओ आणि विज्ञान (सायन्स) ऑगस्ट 10, 2021\nकोपरनिकसचे संश���धन – सूर्यमालिका जुलै 29, 2021\nजुगाड पुराण जुलै 22, 2021\nएक धामधुमीचा दिवस (११ जुलै २००६) जुलै 11, 2021\nप्राचीन काळातील भारताची विज्ञानामधील प्रगति जून 29, 2021\nपरतलो मातृभूमीला मे 31, 2021\nइंद्र देवा रे देवा …. मे 25, 2021\nभगवान श्रीपरशुराम मे 14, 2021\nशून्याचा शोध मे 10, 2021\nपुण्याचा स्वाइनफ्ल्यू २००९ एप्रिल 14, 2021\nसिंहगड आणि मी एप्रिल 8, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-NAS-kisan-sabha-agitation-for-forest-land-5356952-NOR.html", "date_download": "2021-12-05T07:56:36Z", "digest": "sha1:WKRI4VUN2J2WNIPHXUJMV6YIZ72XKWLT", "length": 10729, "nlines": 61, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Kisan Sabha Agitation For Forest Land | वनजमिनींसाठी किसान सभेचा एल्गार, नाशकात महामाेर्चा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nवनजमिनींसाठी किसान सभेचा एल्गार, नाशकात महामाेर्चा\nनाशिकरोड - वनाधिकार२००८ च्या कायद्याची अंमलबजावणी ही चुकीच्या पद्धतीने होत असून, त्यामुळे राज्यात लाख ८२ हजार दावेदारांवर अन्याय झाला आहे. पात्र दावेदारांना कायद्यानुसार १० एकरपर्यंतची वनजमीन मंजुर करून सातबारावर कब्जेदार म्हणून नोंद करावी, अपात्र दावेदारांच्या दाव्याची फेरचौकशी करून वनाधिकार कायद्यानुसार सुचवलेल्या पैकी पुरावे असलेले दावे मंजूर करावे, गहाळ झालेल्या दाव्यांचा शोध करुन वनाधिकार कायद्यानुसार दावे मंजुर करावे आणि गायरान जमीन कसणाऱ्यांच्या नावावर करावी या मागणीसाठी आमदार जे. पी. गावित यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी महसूल आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी मोर्चेकऱ्यांची संख्या ही सुमारे पाच हजारांहून अधिक असल्याने दीड ते दोन तास नाशिक-पुणे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.\nराज्यातील आदिवासी बांधवाना २००८ नुसारच्या वनाधिकार कायद्यानुसार त्यांच्या हक्काच्या वनजमिनी त्वरित मिळण्यासाठी किसान सभेने गुरुवारी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे नियोजन केले होते. मात्र, जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन हे विभागीय महसूल आयुक्त कार्यालयात बैठकीसाठी असल्याने आणि वनमंत्री येणार असल्याने किसान सभेने आपला मोर्चा महसूल आयुक्त कार्यालयावर काढला. चार वाजेच्या सुमारास नाशिकरोड येथे आदिवासी बांधव येण्यास सुरुवात झाल्याने बघता बघता ही गर्दी पाच हजारांहून अधिक असल्याने पोलिसांची तारांबळ उडाली. मात���र, मोर्चेकऱ्यांनी कोणताही अनुचित प्रकार करता केवळ घोषणा देत आपला मोर्चा महसूल आयुक्त कार्यालयाकडील रस्त्यावर थांबविला होता. मोर्चाचे नंतर सभेमध्ये रुपांतर झाले. यावेळी मोर्चेकऱ्यांना मार्गदर्शन करताना आमदार जे. पी. गावित म्हणाले की ,यापूर्वी मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांची भेट घेऊन त्यांच्याकडे वनजमिनीच्या हक्काबाबत मागणी केली होती. यावेळी मुख्यमंत्र्यानी दोन महिन्यांत यावर निर्णय देण्यात येईल, असे सांगितले होते. मात्र त्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याने हा मोर्चा काढण्यात आल्याचे सांगितले. यावेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन देत जमिनी त्वरित देण्याची आणि सातबारावर नोंदी करण्याची मागणी केली. यावेळी किसन गुजर, सावळीराम पवार, सुनील मालुसरे, इरफान शेख, सुभाष चौधरी, भिका राठोड, अॅड. दत्तू पाडवी, रमेश चौधरी, नामदेव मोहाडकर हे उपस्थित होते.\nसिटूने वळविला मोर्चा विभागीय आयुक्तांकडे\nआदिवासी मोर्चेकरांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेला मोर्चा जिल्हाधिकारीच दालनात नसल्याने थेट विभागीय आयुक्त कार्यालयाकडेच वळविला. याअाधी म्हणजे दोन महिन्यांपुर्वीच आदिवासींनी आपल्या विविध मागण्यांसाठी थेट सिबीएस या मुख्य चाैकातच मुक्काम ठोकत चक्काजाम करून वाहतुकीची काेंडी केली होती. तेव्हा त्वरीत मागण्या मान्य करण्याचे अश्वासन दिल्यानंतर दूसऱ्या दिवशी आंदोलन स्थगित झाले होते. परंतू पुन्हा त्याकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने तसेच मागण्यांची पुर्ती होत नसल्याने पुन्हा मोर्चा काढण्यात आला. मागील अनुभव पाहता पोलीसांचा चोख बंदोबस्त करण्यात आला होता.\nमागील सरकारच्या चुकीमुळे आदिवासीची होरपळ\nआदिवासींनाजमिनी देण्याचा हा वनविभागाचा अधिकार नसुन तो आदिवासी विभागाचा आहे. याबाबत आदिवासी विभाग निर्णय घेऊ शकतो. मागील सरकारच्या काळातच हा निर्णय होण्याची खरेतर गरज होती. मात्र त्या सरकारने आदिवासी बांधवाची होरपळ केली असुन सध्याचे आदिवासी मंत्री याबाबत सकारात्मक असून त्यांनाही सरकार मदत करीत आहे. आदिवासींना वनजमिनीवरच्या पट्ट्याबाबत नियम आणि कायद्याच्या अधिनियमात राहून मदत करण्यात येईल.\nकिसान सभेचे नेते जे. पी. गावित हे वनमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी आयुक्त कार्यालयात आले असताना गावित यांनी मुनगंटीवार यां��ा आदिवासींना भेटण्याची विनंती केली. यावेळी मुनगंटीवार यांनी गावित तुम्ही माझे मित्र आहात, म्हणून मी तुम्हाला सहकार्य करतो आहे, परंतु हा निर्णय माझ्या अंतर्गत येत नसून आदिवासी विभागाच्या अंतर्गत येत असल्याचे सांगत त्यांची बाेळवण केली.\nभारत ला 488 धावांची आघाडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahitilake.com/category/knowledge/page/5", "date_download": "2021-12-05T08:47:24Z", "digest": "sha1:DA3B2T6LOHDG33U6MAZU7NFREGFBCB56", "length": 1545, "nlines": 42, "source_domain": "mahitilake.com", "title": "Knowledge Archives - Page 5 of 5 - माहितीलेक", "raw_content": "\nबिअर पिण्याचे फायदे आणि तोटे\nबिअर पिण्याचे फायदे आणि तोटे (Beer benefits in Marathi) बिअर म्हणजे काय (What is Beer\nबिअर पिण्याचे फायदे आणि तोटे\nमाहितीलेक हे आरोग्य, व्यवसाय, अर्थशास्त्र, इतिहास, सामान्य ज्ञान, निसर्ग, प्राणिजगत, विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधी माहिती पुरवणारे सर्वात मोठे व्यासपीठ आहे.\nतुम्हाला मोफत माहिती Whatsapp वर हवी असल्यास Open या बटण वर क्लिक करा..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh/army-orders-probe-into-harassment-of-female-officers-akp-94-2673108/", "date_download": "2021-12-05T08:05:55Z", "digest": "sha1:WFDME62OXKAHCPXWQWZLRDZ5P25MREUM", "length": 14482, "nlines": 212, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Army orders probe into harassment of female officers akp 94 | महिला अधिकाऱ्याच्या छळाबाबत लष्कराचे चौकशी करण्याचे आदेश", "raw_content": "रविवार, ५ डिसेंबर, २०२१\nमहिला अधिकाऱ्याच्या छळाबाबत लष्कराचे चौकशी करण्याचे आदेश\nमहिला अधिकाऱ्याच्या छळाबाबत लष्कराचे चौकशी करण्याचे आदेश\nसर्वोच्च न्यायालय व संसदेने लैंगिक छळवणुकीच्या प्रकरणांबाबत घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार ही चौकशी केली जाईल.\nWritten By लोकसत्ता टीम\nपंजाबमधील लष्कराच्या केंद्रापैकी एका ठिकाणी काम करणाऱ्या महिला अधिकाऱ्याने छळाची तक्रार केली असून त्याबाबत लष्कराने चौकशीचे आदेश दिले आहेत.\nनैर्ऋत्य कमांडच्या सूत्रांनी सांगितले की, मंगळवारी या महिलेने तक्रार केली असून आता त्या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून चौकशीचे काम प्रगतिपथावर आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंजाबमधील एका लष्करी केंद्रावर काम करणाऱ्या महिला अधिकाऱ्याने ही तक्रार केली त्यावर लष्कराने ठरवून दिलेल्या पद्धतीनुसार चौकशी करण्यात येत आहे.\nकाँग्रेस नेत्याने युपीच्या उपमुख्यमंत्र्यांना ‘त्या’ वक्तव्यावरून सुनावले; म्हणाले, “लुंगी घालणारी प्रत्येक व्यक्ती….”\n“इंदिरा गांधींच्या काळात ‘नाही’ म्हणण्याची मुभा होती, पण आता काँग्रेसमध्ये…”, गुलाम नबी आझाद यांचा पक्षनेतृत्वावर निशाणा\n“मी कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही, पण….;” कंगना रणौतचं उत्तर प्रदेश निवडणुकांबद्दल महत्वाचं विधान\nनागालँडमध्ये गोळीबारात १३ नागरिकांचा मृत्यू ; राहुल गांधींचा भारत सरकारला संतप्त सवाल, म्हणाले…\nसर्वोच्च न्यायालय व संसदेने लैंगिक छळवणुकीच्या प्रकरणांबाबत घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार ही चौकशी केली जाईल. लष्करात काम करताना महिलांना सुरक्षित वाटावे यासाठी लष्कर वचनबद्ध असल्याचे सांगण्यात आले आहे.\nसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लष्करात लैंगिक छळाच्या प्रकारांबाबत अजिबात गय केली जाणार नाही. अशा प्रकारच्या आरोपांची तातडीने चौकशी केली जात असते व त्यात कुठलेही प्रकरण तर्कसंगत निष्कर्षापर्यंत नेले जात असते.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nमराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.\n‘नो एन्ट्री पुढे- धोका आहे’\n’ शुबमन गिलनं चौकार ठोकताच वानखेडेवर प्रेक्षकांनी दिल्या घोषणा; VIDEO व्हायरल\nकाँग्रेस नेत्याने युपीच्या उपमुख्यमंत्र्यांना ‘त्या’ वक्तव्यावरून सुनावले; म्हणाले, “लुंगी घालणारी प्रत्येक व्यक्ती….”\n“इंदिरा गांधींच्या काळात ‘नाही’ म्हणण्याची मुभा होती, पण आता काँग्रेसमध्ये…”, गुलाम नबी आझाद यांचा पक्षनेतृत्वावर निशाणा\n“प्रत्येक माणसाला बजावून एकच सांगायचं…लढ”, प्रसाद ओकची पोस्ट व्हायरल\nVideo : बुलढाण्यातील वस्तीत शिरला वाघ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण\nबाबा रामदेव यांच्याकडून जाणून घ्या, ‘या’ ४ योगासनांमुळे रक्तदाब कसा नियंत्रित होईल\nनागालँडमध्ये गोळीबारात १३ नागरिकांचा मृत्यू ; राहुल गांधींचा भारत सरकारला संतप्त सवाल, म्हणाले…\n“मी कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही, पण….;” कंगना रणौतचं उत्तर प्रदेश निवडणुकांबद्दल महत्वाचं विधान\nनीरज चोप्रा बनला चिमुकल्यांचा ‘भालाफेक प्रशिक्षक’; त्यावर पंतप्रधान मोदी म्हणाले, “हे पाहून…”\n५२ लाखांचा घोडा, ९ लाखांची मांजर; २०० कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी सुकेश चंद्रशेखरची जॅकलिनवर उधळपट्टी\nराजधानी दिल्लीत ओमायक्रॉनचा शिरकाव; देशात नव्या व्हेरिएंटने बाधित पाचवा रुग्ण सापडला\nपहिल्या पत्नीवर फरहान अख्तरचे होते जीवापाड प्रेम, ‘या’ अभिनेत्याच्या भावामुळे मोडला १९ वर्षांचा संसार\nPHOTOS : IPL २०२२ पूर्वी मुंबई इंडियन्सनं संघाबाहेर केलेले २० क्रिकेटपटू; ‘हे’ दोघे आहेत मराठी\nPhotos : मुंबईत गेट वे ऑफ इंडियाजवळ जगातील सर्वात मोठा राष्ट्रध्वज, १४०० किलोच्या तिरंग्याचे खास फोटो\nओमायक्रॉनचा धोका अन् देशात महिन्याभरात २५ लाख लग्न; आरोग्य तज्ज्ञांनी दिला इशारा, म्हणाले…\n“Omicron मुळे जानेवारीत करोनाची तिसरी लाट येणार, पण…”; अभ्यासातून समोर आली दिलासादायक माहिती\nनागालँडमध्ये मध्यरात्री गोळीबार, १३ नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू; केंद्रीय गृहमंत्र्यांनी व्यक्त केला घटनेवर संताप\n‘या’ राज्यानं करून दाखवलं; मिळवला सर्वप्रथम पूर्ण लसीकरण करण्याचा मान\nतीर्थयात्रा योजनेवरून पी चिदंबरम यांचा केजरीवालांवर निशाणा; म्हणाले, “आप भाजपाचंच….”\nफेसबुक, गूगल इंडियाचा जाहिरात महसूल सर्वाधिक ; भारतीय प्रसार माध्यमेही उत्पन्नात मागे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida/sachin-tendulkar-on-india-loss-against-pakistan-rmt-84-2648727/", "date_download": "2021-12-05T07:03:30Z", "digest": "sha1:OTQBGQO7XDSKRV4UQCGNOVUZ243P5U77", "length": 18461, "nlines": 216, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Sachin Tendulkar on India loss against Pakistan | T20 WC : ‘‘...ती दोन षटकं महत्वाची ठरली\", भारत-पाक सामन्यानंतर सचिननं केलं विश्लेषण; पाहा VIDEO", "raw_content": "रविवार, ५ डिसेंबर, २०२१\nT20 WC : ‘‘…ती दोन षटकं महत्वाची ठरली\", भारत-पाक सामन्यानंतर सचिननं केलं विश्लेषण; पाहा VIDEO\nT20 WC : ‘‘…ती दोन षटकं महत्वाची ठरली”, भारत-पाक सामन्यानंतर सचिननं केलं विश्लेषण; पाहा VIDEO\nभारतीय संघाने नेमक्या काय चुका केल्या याबाबत आजी माजी क्रिकेटपटूंनी आपलं मत व्यक्त केलं आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने पराभवाचं विश्लेषण केलं आहे.\nWritten By लोकसत्ता ऑनलाइन\nT20 WC : ‘‘…ती दोन षटकं महत्वाची ठरली\", भारत-पाक सामन्यानंतर सचिननं केलं विश्लेषण; पाहा VIDEO\nटी २० वर्ल्डकपच्या सुपर १२ फेरीच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानने भारताचा पराभव केला. पाकिस्तानने २९ वर्षानंतर भारताला वर्ल्डकपमध्ये पराभूत केलं आहे. यानंतर भारतीय संघाने नेमक्या काय चुका केल्या याबाबत आजी माजी क्रिकेटपटूंनी आपलं मत व्यक्त केलं आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने पराभवाचं विश्लेषण केलं आहे.\n“भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना चांगला राहिला. पाकिस्तानचा संघ खरंच चांगला खेळला. भारतासाठी हा सामना खरंच कठीण होता. दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना मैदानात दवही पडलं होतं. ही सर्व कारणं आहेतच. पण आपली धावसंख्या कमी पडली. आपण २०-२५ धावांनी कमी पडलो. खेळपट्टी चांगली होती. या खेळपट्टीवर चेंडू जास्त उसळत नव्हता. तसेच फिरतही नव्हता. शाहिन आफ्रिदीने सुरुवातीलाच भारताला धक्के दिले. रोहित शर्माला पहिल्या षटकात बाद केलं. त्यानंतर दुसऱ्या षटकात केएल राहुलला तंबूचा रस्ता दाखवला. हे दोघंही शाहिनच्या गोलंदाजीचा सामना करताना योग्य पोझिशनमध्ये नव्हते. १४० च्या गतीने चेंडू टाकताना गोलंदाज स्विंग आणि स्टम्पमध्ये टाकण्याचा प्रयत्न करतो. यामध्ये शाहिन आफ्रिदी यात चांगला आहे. काही चांगले गोलंदाज आहेत. ते योग्य ठिकाणी यॉर्कर चेंडू टाकतात.कारण या चेंडूसाठी फलंदाज तसा तयार नसतो. फलंदाज गुड लेंथवर फोकस करून असतो. हेच शाहिननं केलं. हसन अली, रौफ, शादाब आणि हाफिज या सर्वांनी चांगली गोलंदाजी केली.”, असं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सांगितलं.\nनीरज चोप्रा बनला चिमुकल्यांचा ‘भालाफेक प्रशिक्षक’; त्यावर पंतप्रधान मोदी म्हणाले, “हे पाहून…”\nIND vs NZ : शाब्बास रे पठ्ठ्या.. एजाजचा पराक्रम पाहून शरद पवारही झाले खूश; म्हणाले, ‘‘मुंबईत जन्मलेला आणि…”\nIND vs NZ 2nd TEST : लंचपर्यंत भारताकडे ४०५ धावांची आघाडी\nसारा तेंडुलकर कोणासोबत गेली होती ‘डेट नाईट’वर इन्स्टाग्रामवर झाला खुलासा; पाहा फोटो\n“भारतीय संघ बऱ्याच कालावधीनंतर पाकिस्तानसोबत खेळला. त्यामुळे गोलंदाजी समजण्यासाठी फलंदाजांनी वेळ घेतला. आपण ३ गडी झटपट गमावले. सुर्यकुमार आला आणि चांगले फटके मारले. ऋषभ पंत आणि विराट कोहली दरम्यान चांगली भागीदारी केली.पण आपण चुकीच्या वेळी गडी गमावले.”, असंही सचिन तेंडुलकरने पुढे सांगितलं. “सर्वांनाच माहिती आहे ऋषभला षटकार मारणं किती आवडतं. पण शादाब विरुद्ध खेळताना ऋषभ पंतने चांगली योजना आखली.” असं सचिन तेंडुलकरने सांगितलं.\nIND vs PAK : ‘‘वरुणच्या गोलंदाजीत काही Mystery नव्हती, पाकिस्तानातील पोरं…”; तुरुंगात गेलेला क्रिकेटपटू बरळला\n“बाबर ��झम आणि रिझवानने सातत्याने स्ट्राईक बदलत राहिले. काही चेंडूंवर त्यांनी मोठे फटकेही मारले. जर सुरुवातीला गडी बाद करण्यात यश मिळालं असतं तर कदाचित दबाव वाढला असता. पण पाकिस्तानने चांगली फलंदाजी केली. चेंडू पाहिजे तितका स्विंग झाला नाही. दवही पडलं होतं.सातव्या आणि आठव्या षटकात जर गडी बाद करण्यात यश मिळालं असतं तर सामन्यात आलो असतो. पण तसं झालं नाही. ९ षटकात बाबरने जडेजाला षटकार मारला आणि दबाव कमी झाला. त्यानंतर १० व्या षटकात चांगल्या धावा आल्या. ही दोन षटकं महत्वाची ठरली.” असंही सचिन तेंडुलकरने पुढे सांगितलं. “ही स्पर्धेची सुरुवात आहे. भारतीय संघ नक्कीच पुनरागमन करेल आणि आपल्या आशा असलेल्या निकाल लागेल, असंही सचिन तेंडुलकरने सांगितलं.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nमराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.\nनीरज चोप्रा बनला चिमुकल्यांचा ‘भालाफेक प्रशिक्षक’; त्यावर पंतप्रधान मोदी म्हणाले, “हे पाहून…”\n५२ लाखांचा घोडा, ९ लाखांची मांजर; २०० कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी सुकेश चंद्रशेखरची जॅकलिनवर उधळपट्टी\nराजधानी दिल्लीत ओमायक्रॉनचा शिरकाव; देशात नव्या व्हेरिएंटने बाधित पाचवा रुग्ण सापडला\nओमायक्रॉनचा धोका अन् देशात महिन्याभरात २५ लाख लग्न; आरोग्य तज्ज्ञांनी दिला इशारा, म्हणाले…\n“Omicron मुळे जानेवारीत करोनाची तिसरी लाट येणार, पण…”; अभ्यासातून समोर आली दिलासादायक माहिती\nVideo : अमित ठाकरेंचं राज्यातील जनतेला आवाहन; म्हणाले, “येत्या ११ डिसेंबरला…\nनागालँडमध्ये मध्यरात्री गोळीबार, १३ नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू; केंद्रीय गृहमंत्र्यांनी व्यक्त केला घटनेवर संताप\n“जगातील सर्वोत्तम बाबा”, विनोद दुआ यांच्या निधनानंतर मुलीची भावनिक पोस्ट\n‘या’ राज्यानं करून दाखवलं; मिळवला सर्वप्रथम पूर्ण लसीकरण करण्याचा मान\nIND vs NZ : शाब्बास रे पठ्ठ्या.. एजाजचा पराक्रम पाहून शरद पवारही झाले खूश; म्हणाले, ‘‘मुंबईत जन्मलेला आणि…”\nजागतिक मृदा दिवस २०२१: जाणून घ्या इतिहास, महत्व, आणि थीम\nपहिल्या पत्नीवर फरहान अख्तरचे होते जीवापाड प्रेम, ‘या’ अभिनेत्याच्या भावामुळे मोडला १९ वर्षांचा संसार\nPHOTOS : IPL २०२२ पूर्वी मुंबई इंडियन्सनं संघाबाहेर केलेले २० क्रिकेटपटू; ‘हे’ दोघे आहेत मराठी\nPhotos : मुंबईत गेट वे ऑफ इंडियाजवळ जगातील सर्वात मोठा राष्ट्रध्वज, १४०० किलोच्या तिरंग्याचे खास फोटो\nIND vs NZ 2nd TEST : लंचपर्यंत भारताकडे ४०५ धावांची आघाडी\nसारा तेंडुलकर कोणासोबत गेली होती ‘डेट नाईट’वर इन्स्टाग्रामवर झाला खुलासा; पाहा फोटो\nIND vs NZ : दांड्या उडाल्या अन्… अश्विननं पुन्हा सोशल मीडियावर उठवलं रान; VIDEO पाहून व्हाल हैराण\nVIDEO : व्वा कॅप्टन.. न्यूझीलंडच्या ड्रेसिंग रूममध्ये गेला विराट कोहली अन् जिंकली सर्वांची मनं न्यूझीलंडच्या ड्रेसिंग रूममध्ये गेला विराट कोहली अन् जिंकली सर्वांची मनं\nभारत-न्यूझीलंड दुसरी कसोटी : बळीदशक एजाझचे वर्चस्व भारताचे न्यूझीलंडच्या फिरकीपटूचा ऐतिहासिक पराक्रम\nऑनलाइन बुद्धिबळामुळे क्रांती घडली; पण समतोल गरजेचा ; ‘लोकसत्ता’च्या वेबसंवादात ग्रँडमास्टर अभिजित कुंटेचे मत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya/vyakhtivedh/mathematical-researcher-dr-sadashiv-deo-profile-zws-70-2652372/", "date_download": "2021-12-05T07:57:41Z", "digest": "sha1:FD4IYZXQAVDWLR3RWT7234REF77W6E6Q", "length": 16149, "nlines": 211, "source_domain": "www.loksatta.com", "title": "mathematical researcher dr sadashiv deo profile zws 70 | प्रा. सदाशिव गजानन देव", "raw_content": "रविवार, ५ डिसेंबर, २०२१\nप्रा. सदाशिव गजानन देव\nप्रा. सदाशिव गजानन देव\nअलीकडे भारतात शुद्ध गणित शिकणारे फारच थोडे, सर्वाची ओढ उपयोजनाकडे’ अशी खंत एपीजे अब्दुल कलाम यांनी व्यक्त केली होती.\nWritten By लोकसत्ता टीम\nगणित या एका विषयाने जितक्या विद्यार्थ्यांना शालेयानंदापासून तोडले असेल तितके ते समस्त अन्य विषय आणि शिक्षकगण यांनाही जमले नसेल. महाराष्ट्रासाठी ही बाब विशेष दुर्दैवाची. ज्या राज्याने देशास नव्हे तर जगास प्रा. केरोनाना छत्रे यांच्यासारखा गणिती दिला, त्या राज्यात आज गणिताची अवस्था केविलवाणी वा त्याहीपेक्षा अधिक वाईट आहे. यात बदल व्हावा अशी इच्छा बाळगून गणिताची लोकप्रियता वाढावी यासाठी अलीकडच्या काळात ज्यांनी मोलाचे प्रयत्न केले त्यांच्यात प्रा. सदाशिव गजानन देव यांचे नाव अग्रक्रमाने असेल. प्रा. देव यांचे नुकतेच निधन झाले. त्या वेळी प्रसिद्ध झालेल्या वृत्तांतात त्यांच्या गणित या विषयातील योगदानाचा विस्तृत उल्लेख आलेलाच आहे. तो टाळून त्यांच्या कामा��े महत्त्व सांगायला हवे. संगीत, स्थापत्य, चित्र इतकेच काय, साहित्य, काव्य आदी एकही असा विषय नाही की ज्यात गणित नाही, असे सांगत प्रा. देव हे गणित आणि अन्य कला यांतील नाते उलगडून दाखवीत. ‘एखाद्या कादंबरीस खोली आहे/नाही, असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्यात खोली ही गणिती संकल्पना असते’, ‘एखादा चेहरा आकर्षक असतो कारण त्यात सममिती असते. सममिती ही गणिती संकल्पना आहे’, ‘एखादे चित्र, काव्य वेगवान असते असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्यात वेग ही गणिती संकल्पना आलेली असते’ अशा प्रकारच्या युक्तिवादातून प्रा. देव समोरच्याच्या मनात गणित या विषयाविषयी आधी ममत्व आणि नंतर प्रेम निर्माण करीत. आपली शिक्षणपद्धती गणित विरुद्ध अन्य विषय असे द्वैत निर्माण करते. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचे गणित उत्तम त्याची भाषा वाईट वा भाषेत ज्यास गती त्याची गणितात बोंब असे चित्र निर्माण केले जाते. याचा प्रा. देव यांस तिटकारा होता. त्यांचे प्रयत्न होते ही विभागणी कशी टाळता येईल, यासाठी. त्यासाठी आवश्यक तो अधिकार त्यांच्याकडे होता कारण संस्कृत आणि अर्थातच मराठी या दोन्ही भाषांवर त्यांची लडिवाळ हुकमत होती. म्हणूनच आंतरराष्ट्रीय पातळीवर गणित अध्यापन, गणिताच्या विविध रूपाबाबत आंतरराष्ट्रीय प्रकाशने असतानाही मराठी ही ज्ञानभाषा करण्यासाठी काय काय करता येईल यावरही त्यांनी लेखन केले. त्या विषयावर त्यांचे पुस्तकही आहे. तसेच कोशवाङ्मय हादेखील त्यांच्या अभ्यासाचा विषय होता. ‘अलीकडे भारतात शुद्ध गणित शिकणारे फारच थोडे, सर्वाची ओढ उपयोजनाकडे’ अशी खंत एपीजे अब्दुल कलाम यांनी व्यक्त केली होती. अशा वेळी गणिताची गोडी लागावी यासाठी प्रयत्न करणाऱ्या प्रा. देव यांच्यासारख्यांचे जाणे अधिक दुर्दैवी ठरते.\nअ‍ॅडमिरल आर. हरि कुमार\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nमराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.\n“इंदिरा गांधींच्या काळात ‘नाही’ म्हणण्याची मुभा होती, पण आता काँग्रेसमध्ये…”, गुलाम नबी आझाद यांचा पक्षनेतृत्वावर निशाणा\n“प्रत्येक माणसाला बजावून एकच सांगायचं…लढ”, प्रसाद ओकची पोस्ट व्हायरल\nVideo : बुलढाण्यातील वस्तीत शिरला वाघ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण\nबाबा रामदेव यांच्याकडून जाणून घ्या, ‘या’ ४ योगासनांमुळे रक्तदाब कसा नियंत्रित होईल\nनागालँडमध्ये गोळीबारात १३ नागरिकांचा मृत्यू ; राहुल गांधींचा भारत सरकारला संतप्त सवाल, म्हणाले…\n“मी कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही, पण….;” कंगना रणौतचं उत्तर प्रदेश निवडणुकांबद्दल महत्वाचं विधान\nनीरज चोप्रा बनला चिमुकल्यांचा ‘भालाफेक प्रशिक्षक’; त्यावर पंतप्रधान मोदी म्हणाले, “हे पाहून…”\n५२ लाखांचा घोडा, ९ लाखांची मांजर; २०० कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी सुकेश चंद्रशेखरची जॅकलिनवर उधळपट्टी\nराजधानी दिल्लीत ओमायक्रॉनचा शिरकाव; देशात नव्या व्हेरिएंटने बाधित पाचवा रुग्ण सापडला\nओमायक्रॉनचा धोका अन् देशात महिन्याभरात २५ लाख लग्न; आरोग्य तज्ज्ञांनी दिला इशारा, म्हणाले…\n“Omicron मुळे जानेवारीत करोनाची तिसरी लाट येणार, पण…”; अभ्यासातून समोर आली दिलासादायक माहिती\nपहिल्या पत्नीवर फरहान अख्तरचे होते जीवापाड प्रेम, ‘या’ अभिनेत्याच्या भावामुळे मोडला १९ वर्षांचा संसार\nPHOTOS : IPL २०२२ पूर्वी मुंबई इंडियन्सनं संघाबाहेर केलेले २० क्रिकेटपटू; ‘हे’ दोघे आहेत मराठी\nPhotos : मुंबईत गेट वे ऑफ इंडियाजवळ जगातील सर्वात मोठा राष्ट्रध्वज, १४०० किलोच्या तिरंग्याचे खास फोटो\nVideo : अमित ठाकरेंचं राज्यातील जनतेला आवाहन; म्हणाले, “येत्या ११ डिसेंबरला…\nनागालँडमध्ये मध्यरात्री गोळीबार, १३ नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू; केंद्रीय गृहमंत्र्यांनी व्यक्त केला घटनेवर संताप\n“जगातील सर्वोत्तम बाबा”, विनोद दुआ यांच्या निधनानंतर मुलीची भावनिक पोस्ट\n‘या’ राज्यानं करून दाखवलं; मिळवला सर्वप्रथम पूर्ण लसीकरण करण्याचा मान\nIND vs NZ : शाब्बास रे पठ्ठ्या.. एजाजचा पराक्रम पाहून शरद पवारही झाले खूश; म्हणाले, ‘‘मुंबईत जन्मलेला आणि…”\nजागतिक मृदा दिवस २०२१: जाणून घ्या इतिहास, महत्व, आणि थीम", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maxmaharashtra.com/bs-politics/bhosari-land-scam-ed-notice-to-eknath-khadse-wife-mandatai-khadase-946318", "date_download": "2021-12-05T08:39:54Z", "digest": "sha1:ESXLZAYCYAO2C3QQV46XHWW3I66IFNRT", "length": 7244, "nlines": 80, "source_domain": "www.maxmaharashtra.com", "title": "खडसे परिवाराच्या अडचणी वाढल्या; एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाताई खडसे यांना ईडीची नोटीस", "raw_content": "\nअनलिमिटेड – सीझन ���\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nHome > Politics > खडसे परिवाराच्या अडचणी वाढल्या; एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाताई खडसे यांना ईडीची नोटीस\nखडसे परिवाराच्या अडचणी वाढल्या; एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाताई खडसे यांना ईडीची नोटीस\nएकेकाळी भाजपचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार असलेले आणि सध्या राष्ट्रवादीचे नेते असलेले एकनाथ खडसे परिवाराच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत. सुरुवातीला जावयाला अटक केली, लगेच खडसे यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलं. आणि आता पत्नी मंदाताई खडसे यांनाही ईडी ने चौकशी ला हजर राहण्याचं समन्स दिलं आहे.\nभोसरी MIDC च्या वादग्रस्त भूखंड प्रकरणी सक्तवसुली संचनालय (ED) ने एकनाथ खडसे यांच्या जावयाला अटक केल्यानंतर काल खडसे यांची नऊ तास चौकशी करण्यात आली. खडसे यांना अटक होऊ शकते. अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु होती. खडसे यांची रात्री उशिरा चौकशी करून त्यांना सोडून देण्यात आलं. चौकशीला पूर्ण सहकार्य करू तसंच जेव्हा चौकशीसाठी बोलावलं जाईल. त्यावेळी एकनाथ खडसे हजर राहतील असं त्यांच्या वकिलांनी सांगितलं.\nभोसरी येथील वादग्रस्त MIDC भूखंड एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना पत्नी मंदाताई खडसे आणि जावई गिरीश दयाराम चौधरी यांनी संयुक्तिक रित्या भूखंड खरेदी केला होता. भूखंड खरेदी करतांना पैश्यांचा व्यवहार हा संशयास्पद असल्याचं ईडीला वाटतंय. यात जावई गिरीश चौधरी यांना अटक केल्यानंतर ईडीच्या कार्यवाइची टांगती तलवार खडसे दाम्पत्यावर आहे. असं अगोदरच मानलं जातं होत. खडसे परिवाराच्या एका पाठोपाठ ईडीने समन्स बजावलं आहे.\nमंदाताई खडसे यांनाही ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले आहे. मंदाताई खडसे यांनी 14 दिवसांची ईडी कडून मुदत मागितली आहे. मंदाताईंना 14 दिवसानंतर ईडी च्या कार्यालयात हजर राहावं लागणार आहे .\nभोसरी भूखंडात जावई गिरीश चौधरी आणि मंदाताई खडसे यांच्याच नावाचा व्यवहार झाला असल्याने अटक ही होऊ शकते. अशी चर्चा आता सुरू आहे. मंदाताई खडसे ��्या एकनाथ खडसे यांच्या पत्नी आहेत. त्या सध्या जळगाव जिल्हा दूध संघाच्या चेअरमन आहेत. तसंच त्या माजी महानंदा च्या माजी चेअरमन ही होत्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/kyrgyzstan-women-protest", "date_download": "2021-12-05T08:36:14Z", "digest": "sha1:Z73NESR7VBYJFK33Y4RIHMCM7L6FOVP5", "length": 12199, "nlines": 235, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\n लग्नासाठी ‘या’ देशात मुलींचे अपहरण, पाच पैकी एका मुलीचे जबरदस्तीने लग्न\nकिर्गिस्तानमध्ये अजूनही महिलांना पळवून नेऊन त्यांच्याशी लग्न लावणे हे परंपरा जोपासल्यासारखे वाटते. (kyrgyzstan protest because kidnapping women murder) ...\nAurangabad | औरंगाबादमध्ये गाडीत प्रवासी भरण्यावरुन वाहन चालकांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी\nOmicron | दिल्लीत सापडलेला ओमिक्रॉन रुग्ण टांझानियामधून आल्याची माहिती\n, काय करावं आणि काय नाही; डॉ. भोंडवेंनी दिला सल्ला\nAurangabad | औरंगाबादमध्ये कोल्ड्रिंक्सची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात, नागरिकांनी पळवले बॉक्स\nसाहित्य संमेलनाचा आज पवारांच्या उपस्थितीत समारोप\nअवकाळी पावसानंतर डोंबिवलीत दाट धुक्याची चादर, हवेत गारवा\nताज्या बातम्या3 hours ago\nभाजपनंच 180 एमएलटी पाणीकपात पुणेकरांना सहन करायला लावली, जयंत पाटलांचं फडणवीसांना प्रत्युत्तर\nबीडमध्ये आगार प्रशासनाकडून आंदोलन उधळून लावण्याचा प्रयत्न; महिला कर्मचाऱ्यांना आश्रू अनावर\nJalana | नागरिकांनी कोव्हिड संदर्भातील नियम आणि सूचनांचं पालन करावं, राजेश टोपेचं आवाहन\nओमिक्रॉनबाधित रुग्ण महाराष्ट्रात आला तेव्हा विमानतळावर RTPCR सुविधा नव्हती – प्रदीप आवटे\nKiara Advani| रास्पबेरी पिंक लेहेंगा परिधान करुन कियारा अडवाणीने लावली इंटरनेटवर आग , लेहेंग्याची किंमत ऐकून अवाक व्हाल\nफोटो गॅलरी1 hour ago\nTravel Special : लग्नाआधी मित्रांसोबत चिल करायचंय मग ‘या’ खास ठिकाणी बॅचलर पार्टी करा\nFace Pack : हिवाळ्यात ‘हे’ घरगुती फेसपॅक त्वचेवरील चमक वाढवण्यास मदत करतील\nRasika Sunil Honeymoon | मालदिवच्या निळ्याशार समुद्रात रसिका सुनीलचे निवांत क्षण\nफोटो गॅलरी3 hours ago\nWinter Food : हिवाळ्यात दररोजच्या आहारामध्ये ‘या’ पदार्थांचा समावेश करणे फायदेशीर\nलाईफस्टाईल फोटो3 hours ago\nLavender Oil : निरोगी त्वचेसाठी अशा प्रकारे लॅव्हेंडर तेलाचा वापर करा, वाचा\nWinter Care : कोरडेपणामुळे चेहरा निस्तेज झाला आहे तर ‘हे’ घरगुती उपाय फायदेशीर\nChandra Darshan 2021: सूर्यग्रहणानंतरचे चंद्रदर्शन तु��चे नशीब बदलून टाकेल\nMars Transit Zodiac | आता वाईट काळ संपलाच म्हणून समजा , मंगळ ग्रह दिशा बदलणार, 4 राशींचे नशीब पालटणार\nफोटो गॅलरी18 hours ago\n4 Dec 2021 Surya Grahan 2021 Photos | वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाचे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल “हिरा है सदा के लिए”\nNagpur, Omicron | विमाननं शारजहावरून आले प्रवासी, मनपानं पाठविलं विलगीकरणात, आमदार निवासात करण्यात आली सोय\nCongress: काँग्रेसशिवाय आघाडी होऊच शिकत नाही; ममतादीदींच्या ‘त्या’ विधानाचा पृथ्वीबाबांकडून एका वाक्यात निकाल\nआनंद महिंद्रांनी शेअर केली कोचीमधील सुंदर छायाचित्रे, नेटकरी म्हणाले खरच केरळ ही देवाची भूमी\nIND vs NZ : शुभमन गिलचा खणखणीत चौकार, वानखेडेवर ‘सचिन…सचिन…’चा जयघोष, पाहा नक्की काय झालं\nAurangabad | औरंगाबादमध्ये गाडीत प्रवासी भरण्यावरुन वाहन चालकांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी\nStudy Room Vastu | मुलांचं अभ्यासात मन लागत नाही मग वास्तुत हे बदल नक्की करा\nATM कार्ड घरीच विसरलात, बँक ऑफ बडोदाकडून कार्डशिवाय पैसे काढण्याची सुविधा, पण कशी\nPandu Marathi Movie: ‘पांडू’च्या कलाकारांकडून कोरोना नियमांचा भंग, रिपाइंची गुन्हे दाखल करण्याची मागणी\nOmicron | दिल्लीत सापडलेला ओमिक्रॉन रुग्ण टांझानियामधून आल्याची माहिती\nNagpur Jobs | आयटीतील विद्यार्थ्यांना आले सुगीचे दिवस, अभियांत्रिकी महाविद्यालयांत मुलाखती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%87%E0%A4%A8%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%9F-%E0%A4%AA%E0%A5%89%E0%A4%B5%E0%A4%B0/", "date_download": "2021-12-05T08:34:22Z", "digest": "sha1:73GLXUAZ7LR4RONMBCVKBZLYSKRXNO5P", "length": 7421, "nlines": 144, "source_domain": "policenama.com", "title": "इनपुट पॉवर Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune Crime | पुणे-सोलापूर रोडवर प्रवाशांनी कॅबचालकाला धमकावून गाडी नेली चोरुन; चाकूचा…\nOmicron Covid Variant | पुण्यात परदेशातून आलेल्या व्यक्तीचा NIV कडून रिपोर्ट आला,…\n 45 वर्षाच्या महिलेवर जीव जडला म्हणून केलं तिच्या पोरीशी…\n तुमचा मोबाईल देत असेल हे संकेत तर सावधान, होऊ शकतो स्फोट, जाणून घ्या\nSara Ali khan | बॉडीगार्डच्या ‘या’ कृत्यामुळं सारा अली खानला…\nSapna Chaudhary | सपना चौधरीच्या ‘या’ हरियाणवी…\nAkshara Singh | समुद्र किनारी अक्षरा सिंहच्या अदा पाहून…\nNikita Dutta | ‘कबीर सिंह’च्या अभिनेत्री सोबत भररस्तामध्ये…\nShalmali Kholgade | शाल्मली खोलगडेनं बांधली प्रियकरासोबत…\nAhmednagar Crime | शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याविरुद्ध…\nPune Crime | पुण्यातील नामांकित सराफांना गंडा, महिला CCTV…\nOmicron Covid Variant | 5 वर्षांपेक्षा लहान मुलांना टार्गेट…\nPost Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ विशेष…\nPune Crime | पुणे-सोलापूर रोडवर प्रवाशांनी कॅबचालकाला…\nOmicron Covid Variant | पुण्यात परदेशातून आलेल्या व्यक्तीचा…\n 45 वर्षाच्या महिलेवर जीव जडला…\nInvestment Tips | करोडपती बनण्याचे अचूक 4 मंत्र,…\nIncome Tax Return File | 31 डिसेंबरपूर्वी उरकून घ्या…\nPune Crime | पुण्याच्या आंबेगावातील खून प्रकरणातील…\nACP Narayan Shiragavkar | सहाय्यक पोलिस आयुक्त नारायण…\nACP Gajanan Tompe | पुण्यातील कोथरूड विभागाचे सहाय्यक पोलिस…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nPune Crime | पुणे-सोलापूर रोडवर प्रवाशांनी कॅबचालकाला धमकावून गाडी नेली चोरुन;…\nAnti Corruption Bureau Pune | पुण्यातील पोलिस कर्मचारी लाच घेताना…\nGold Price Today | सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या आजचे नवे दर\nAb De Villiers | विराट आणि ABD पुन्हा येणार ‘एकत्र’ \n 45 वर्षाच्या महिलेवर जीव जडला म्हणून केलं…\nAb De Villiers | विराट आणि ABD पुन्हा येणार ‘एकत्र’ \nCOEP Jumbo Covid Centre | ‘ओमायक्रॉन’च्या पार्श्‍वभूमीवर महापालिका ‘अलर्ट’ \nVicky Katrina Wedding | कतरीना कैफच्या घराबाहेर स्पाॅट झाला विकी कौशल; एवढ्या रात्री येण्याचं कारण \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/desh/narendra-modi-has-criticized-congress-neglecting-north-east-decades-11548", "date_download": "2021-12-05T09:06:13Z", "digest": "sha1:4EGELRLA4DHJJ7PBDZL3MIEOWVTCA6SW", "length": 8536, "nlines": 60, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "दशकांपासून ईशान्येकडे दुर्लक्ष केल्याचे म्हणत नरेंद्र मोदी यांचे काँग्रेसवर 'ट्विटास्त्र'", "raw_content": "\nदशकांपासून ईशान्येकडे दुर्लक्ष केल्याचे म्हणत नरेंद्र मोदी यांचे काँग्रेसवर 'ट्विटास्त्र'\nदेशातील चार राज्ये आणि एक केंद्र शासित प्रदेशात आगामी काही दिवसांमध्ये विधानसभेच्या निवडणूक पार पडणार आहेत. आणि त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज काँग्रेससह राज्यातील स्थानिक पक्षांवर जोरदार टीका केली आहे. पंत्रप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज काँग्रेस पक्षावर निशाणा साधताना काँग्रेसने दशकांपासून ईशान्य भारताकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. मात्र एनडीए सरकार हे कनेक्टिव्हिटी आणि सामाजिक सक्षमीकरणावर लक्ष केंद्रित करत असल्याचे त्यांनी पुढे ��मूद केले. (Narendra Modi has criticized the Congress for neglecting the North East from decades)\nराज्यांमधील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विरोधी पक्षांवर जोरदार हल्ला चढवल्याचे पाहायला मिळाले. कॉंग्रेसवर टीका करताना नरेंद्र मोदी यांनी, अनेक दशकांपर्यंत ईशान्येकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. परंतु 2016 पासून एनडीए सत्तेत आल्यानंतर कनेक्टिव्हिटी आणि सामाजिक सक्षमीकरणावर लक्ष केंद्रित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आसाम मधील करीमगंजमध्ये एका जाहीर सभेला संबोधित केल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावरील ट्विटरवर ट्विटकरत संवाद साधला. व यावेळी त्यांनी करीमगंजच्या जनतेचे आभार मानले.\nआता 'मुख्यमंत्री घर-घर रेशन' योजनेवरून दिल्ली सरकार व केंद्र आमने-...\nत्यानंतर, नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आपला मोर्चा पश्चिम बंगालकडे वळवत राज्यातील सत्ताधारी पक्ष तृणमूल कांग्रेसवर टीकास्त्र सोडले. पश्चिम बंगालबाबत ट्विट करताना, त्यांनी पश्चिम बंगालमध्ये विकासाचे नवे पर्व लवकरच सुरू होणार असल्याचे म्हटले आहे. तसेच पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा विजय हा राज्यातील विकासाच्या नव्या युगाची सुरुवात दर्शवणारा असल्याचे त्यांनी आपल्या ट्विट मध्ये पुढे लिहिले आहे. आणि त्याचबरोबर टीएमसीच्या कार्यकर्त्यांकडून होणारी गुंडगिरी देखील थांबेल असे म्हणत, पुरुलिया येथील भेटीची काही दृश्ये शेअर नरेंद्र मोदी यांनी शेअर केली आहेत.\nदरम्यान, गुरुवारी नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगाल मधील पुरुलिया येथील जाहीर सभेत बोलताना राज्याच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली होती. यावेळी त्यांनी नोकरी, विकास आणि शिक्षणाचे आश्वासन देताना ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या खेला होबे यावरून चांगलाच निशाणा साधला होता. ''दीदी बोले खेला होबे, भाजपा बोले चाकरी होबे. दीदी बोले खेला होबे, भाजपा बोले विकास होबे. दीदी बोले खेला होबे, भाजपा बोले शिक्षा होबे. खेला शेष होबे, विकास आरंभ होबे,\" असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते.\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/topics/digital/", "date_download": "2021-12-05T07:57:15Z", "digest": "sha1:L3ZMVPSGGBDAKDKR4FGLXOVUHFY4WB76", "length": 15090, "nlines": 143, "source_domain": "www.lokmat.com", "title": "डिजिटल मराठी बातम्या | digital, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.com", "raw_content": "\nरविवार ५ डिसेंबर २०२१\nकोरोना वायरस बातम्याभारत विरुद्ध न्यूझीलंडलोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्डसओमायक्रॉनममता बॅनर्जीकंगना राणौतबीसीसीआयलोकमत डिजीटल इन्फ्लूअन्सर ॲवॉर्ड २०२१नवाब मलिक बिग बॉस मराठी\n01:07 PMIND vs NZ, 2nd Test Live Updates : एजाझ पटेलचं राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडून कौतुक, ट्विट करून म्हणाले..\n12:55 PMVideo : अमित ठाकरेंचं आवाहन; मनसे महाराष्ट्रभर राबवणार 'समुद्र किनारा स्वच्छता मोहीम'\n12:22 PM जम्मू-काश्मीर: गुलमर्गमध्ये मोठी हिमवृष्टी; संपूर्ण परिसरात बर्फाची चादर\n12:01 PMट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील टीम इंडियाच्या कामगिरीवर सौरव गांगुलीचं परखड मत; म्हणाला, ४-५ वर्षांत...\n11:40 AM देशात ओमायक्रॉनचा पाचवा रुग्ण आढळला; टांझानियाहून दिल्लीत परतलेल्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह\n11:29 AMIND vs NZ, 2nd Test Live Updates : दहा विकेट्स घेणाऱ्या एजाझ पटेलचं अभिनंदन करण्यासाठी राहुल द्रविड, विराट कोहली पोहोचले किवी ड्रेसिंग रुममध्ये\n11:22 AM देशातील ५० टक्के नागरिकांचं लसीकरण पूर्ण; केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांची माहिती\n10:49 AMसारा तेंडुलकरची Date Night, फोटो झाले व्हायरल; जाणून घ्या कोण आहे तिच्यासोबत\n10:14 AMT10 League Final : ६,६,६,६,६,६,६...; आंद्रे रसेलची चौकार-षटकारांची आतषबाजी, १६ चेंडूंत कुटल्या ७८ धावा\n10:10 AM जळगाव : जुन्या वादातून पवन मुकुंदा सोनवणे (२५, रा. आदीत्य चौक, रामेश्वर काॅलनी) या तरुणाचा खून झाला आहे. रात्री ११ वाजता त्याच्यावर चाकू हल्ला झाला होता. आज सकाळी त्याची प्राणज्योत मालवली.\n10:05 AM मयांक अग्रवालचे अर्धशतक, चेतेश्वर पुजारासह पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी, भारताकडे ३६३ धावांची आघाडी\n09:59 AMममता बॅनर्जींनी आदित्य ठाकरेंकडे केली 'ही' मागणी; राऊतांनी सांगितला भेटीदरम्यानचा किस्सा\n09:48 AM नाशिक- बेमोसमी पावसानंतर नाशिक मध्ये नंतर हळूहळू थंडी वाढू लागली असून आज सकाळी अवघे नाशिक शहर धुक्यात हरवले होते. सकाळी धुक्यामुळे गोदकाठ आणि रस्तेही हरवले होते. आज सकाळी 17.9 अंश सेल्सिअस अशा किमान तापमानाची नोंद झाली.\n09:19 AMनवा पक्ष स्थापन करण��र का गुलाम नबी आझाद म्हणाले, \"राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही\"\n11:15 PM'खुशाल कारवाई करा, काळजी करू नका', अमित शहांचे आयपीएस अधिकाऱ्यांना आदेश\nलोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्डस\nलोकमत डिजीटल इन्फ्लूअन्सर ॲवॉर्ड २०२१\nयवतमाळ :५० चे प्रमाणपत्र मिळते १०० रुपयांना; ग्रामीण भागातील जनता त्रस्त, प्रशासन सुस्त\nकाही प्रमाणपत्रांना केवळ २५ ते ५० रुपयांचा खर्च येतो. मात्र, या केंद्रात त्यासाठी चक्क दुप्पट ते तिप्पट पैसे मोजावे लागतात. ४२ रुपयात मिळणारा सातबारा व इतर प्रमाणपत्रांसाठी चक्क १०० रुपये मोजावे लागतात. ...\nव्यापार :डिजिटल उद्योजक... असा बनवा तुमचा स्वत:चा QR कोड\nकोरोना कालावधीत डिजिटल पेमेंटने आणखी उचल खाल्ल्याचे दिसून आले. अगदी पाणीपुरी, भेळवाल्यापासून ते चहा पानाच्या ठेल्यावरही तुम्हाला फोन पे, पेटीएमने व्यवहार सुकर झाला. ...\nव्यापार :पेन्शनचा लाभ सुरू ठेवण्यासाठी महत्त्वाचा असतो हयातीचा दाखला, ऑनलाइन कसा सादर करायचा जाणून घ्या...\nनवी दिल्ली- पेन्शनधारकांना अधिकाअधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी केंद्र सरकार सातत्यानं कार्यरत आहे. पेन्शन धारकांना दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात बँकेत जाऊन ... ...\nव्यापार :डिजिटल पेमेंटच्या यशाचा यापेक्षा भक्कम पुरावा काय, महिंद्रांनी शेअर केला व्हिडिओ\nदेशातील नामवंत उद्योजक आणि महिंद्रा ब्रँडचे संचालक आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे ...\nनागपूर :‘फाईल ट्रॅकर’ने जिल्हा परिषदेचा कारभार ‘ट्रॅक’वर; ८ दिवसांत होतोय फाइलींचा निपटारा\nप्रत्येक फाइलला बारकोड लावण्यात आला. ट्रॅकरच्या माध्यमातून बारकोड स्कॅन झाल्यावर त्याची नोंद आवक विभागात होते. त्यानंतर दुसऱ्या विभागात फाईल पाठविताना जावक विभागात त्याची नोंद घेतली जाते. ...\nव्यापार :ऑनलाइन पेमेंटसाठी तुम्हीही QR Code स्कॅन करता मग ही माहिती वाचा, नाहीतर खातं होईल रिकामं\nOnline Payment QR Code: ऑनलाइन पेमेंटचं प्रमाण वाढलं असलं तरी त्यासोबतच फ्रॉड होण्याच्याही प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. QR Code स्कॅन पेमेंटची सध्या जोदार चलती आहे. पण याच बाबतीत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे क्यूआर कोडनं पेमेंट करताना ने ...\n डिजिटल पेमेंट्स क्षेत्रातील ‘या’ कंपनीचा IPO येतोय; १.३३ लाख कोटींचे व्यवहार\nविविध क्षेत्रातील कंपन्यांचे IPO ���ेअर मार्केटमध्ये सादर केले जात आहेत. ...\nसोलापूर :‘ऑनलाईन’मुळे वर्गात बसायची सवयच गेली ; मग कारण सांगून विद्यार्थी पडतात बाहेर\nपाणी पिणे अन् ‘शू’चे सांगतात कारण : खेळायचे तासाबद्दल सर्वात जास्त प्रश्न ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nभारत-पाक व्यापार सुरु झाल्यास ६ महिन्यात ६० वर्षाचा विकास होईल; सिद्धूचं पाकप्रेम पुन्हा उफाळलं\nCoronaVirus News: ओमायक्रॉनचा धोका वाढला असताना मोठा दिलासा; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली पॉझिटिव्ह बातमी\nNagaland Firing : नागालँडमध्ये हिंसाचार, गोळीबारात ११ जणांचा मृत्यू; गावकऱ्यांनी सुरक्षा दलाच्या गाड्या जाळल्या\nVideo : अमित ठाकरेंचं आवाहन; मनसे महाराष्ट्रभर राबवणार 'समुद्र किनारा स्वच्छता मोहीम'\n पाकच्या दहशतवादी संघटनांना पुन्हा घातले पाठिशी; भारत देणार चोख प्रत्युत्तर\nदिल्लीत आढळला ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण, महाराष्ट्रासह विविध राज्यात 5 जणांना लागण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.newsdanka.com/politics/2-congress-leaders-will-be-exposed-in-next-two-days/30992/", "date_download": "2021-12-05T07:23:20Z", "digest": "sha1:Y5UWUJIQ2Y6KPZNP44HOHNPUQ5AO4IKA", "length": 10543, "nlines": 136, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "2 Congress Leaders Will Be Exposed In Next Two Days", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरराजकारणयेत्या दोन दिवसात काँग्रेसच्या दोन नेत्यांचे विषय समोर येतील\nयेत्या दोन दिवसात काँग्रेसच्या दोन नेत्यांचे विषय समोर येतील\nव्हायला हवी पवारांच्या जातवादी राजकारणाची चर्चा\nजावेद अख्तर हा कुंपणावरचा कावळा\nआझाद मैदानात रडत होती मराठी अस्मिता…\nशिवसेना आणि राष्ट्रवादीच्याच नव्हे तर आता काँग्रेस नेत्यांचे घोटाळेही भाजपा काढणार आहे. तसे सुतोवाचच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. येत्या दोन दिवसात काँग्रेसच्या दोन नेत्यांचे विषय समोर येतील, असं मोठं विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.\n“कायद्याची लढाई कायद्यानं लढा, कायद्याची लढाई कोल्हापुरी चपलेनं लढू नका. कोल्हापुरी चप्पल दाखवणं सोप्पं आहे, पण ईडीला फेस करणं कठीण आहे. तोंडाला फेस येईल. यावर बोलात की, कारखान्यात ९८ कोटी ज्या कंपन्यांमधून आलेत, त्या कंपन्या कुठे आहेत ��्या कंपन्यांनी सेनापती घोरपडेंच्या कारखान्यामध्ये कशी गुंतवणूक केली, यावर बोला ना, यावर बोलतच नाही. यावेळी मला मुश्रीफांना एक आवाहन करायचं आहे की, पॅनिक होऊन काही होत नसतं, शांत डोक्यानं काम करायचं असतं.” असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.\nपाटील यांनी काँग्रेसच्या दोन नेत्यांचे घोटाळे बाहेर येणार असल्याचं सूचक विधान केलं आहे. पण ते कोण नेते आहेत ते काही त्यांनी सांगितलं नाही. त्यामुळे अधिकच सस्पेन्स वाढला आहे. ज्या काँग्रेस नेत्यांचे घोटाळे बाहेर येणार आहेत ते राज्यमंत्री आहेत की कॅबिनेट मंत्री ते आमदार आहेत की नेते आहेत ते आमदार आहेत की नेते आहेत यावर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.\n५ ते ११ वयोगटासाठी फायझरची नवी लस लवकरच उपलब्ध होणार\nअमेरिकेने जीव वाचवून पळ काढला\nकाँग्रेस शासित राजस्थानमध्ये हिंदू मुलाचे ‘लिंचिंग’\nतक्रारदार स्थानबद्ध तर गावगुंड राज्यभर मुक्त\n“पश्चिम महाराष्ट्रातून, कोल्हापुरातून आम्ही भुईसपाट झालो, असा आरोप तुम्ही करताय. पश्चिम महाराष्ट्रात फक्त कोल्हापूर येत नाही. सोलापुरात भाजपचे फक्त दोन आमदार होते. ते आता ८ झालेत, मुश्रीफ साहेब. सांगली महापालिकेत महापौरपद दगाफटक्याने गेलं पण स्थायी समिती पुन्हा भाजपाकडे आली. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जिल्हापरिषद आमच्याकडे होती. पण हे तीन पक्ष ५६ ला मुख्यमंत्री ५४ ला उपमुख्यमंत्री आणि ४४ ला महसूलमंत्री यातून कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद गेली.”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.\nपूर्वीचा लेखराज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून रजनी पाटील यांना उमेदवारी\nआणि मागील लेखमशिदीतून पाणी प्यायल्यामुळे पाकिस्तानात हिंदू कुटुंबाला ठेवले कोंडून\nदहशतवादी समजून गोळीबार, ११ मजूर ठार\nभारतीय लष्करी अधिकारी पाकिस्तानी हॅकर्सचे लक्ष्य\nराज्यात सापडला ओमिक्रोनचा पहिला रुग्ण\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nदहशतवादी समजून गोळीबार, ११ मजूर ठार\nभारतीय लष्करी अधिकारी पाकिस्तानी हॅकर्सचे लक्ष्य\nराज्यात सापडला ओमिक्रोनचा पहिला रुग्ण\n���ाममंदिर आंदोलनामुळे देशाचे भाग्य बदलले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh/narendra-bhai-modi-is-an-incarnation-of-the-almighty-says-uttar-pradesh-minister-upendra-tiwari-sgy-87-2651040/", "date_download": "2021-12-05T07:53:56Z", "digest": "sha1:PWUDATGHH74FG4ORKDI4W6QIXI4G233O", "length": 16027, "nlines": 218, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Narendra Bhai Modi is an incarnation of the Almighty says Uttar Pradesh Minister Upendra Tiwari sgy 87 | नरेंद्र मोदी कोणी साधारण व्यक्ती नाही, तर देवाचा अवतार; भाजपा नेत्याचं वक्तव्य", "raw_content": "रविवार, ५ डिसेंबर, २०२१\n\"नरेंद्र मोदी कोणी साधारण व्यक्ती नाही, तर देवाचा अवतार\"; भाजपा नेत्याचं वक्तव्य\n“नरेंद्र मोदी कोणी साधारण व्यक्ती नाही, तर देवाचा अवतार”; भाजपा नेत्याचं वक्तव्य\n“नरेंद्र मोदींचा अभिमान बाळगा ते नवयुगाचे निर्माते आहेत; असा महापुरुष या धरतीवर एकदाच येतो”\nWritten By लोकसत्ता ऑनलाइन\n\"नरेंद्र मोदींचा अभिमान बाळगा ते नवयुगाचे निर्माते आहेत; असा महापुरुष या धरतीवर एकदाच येतो\" (File Photo: PTI)\nउत्तर प्रदेशातील भाजपा मंत्री उपेंद्र तिवारी यांचं एक वक्तव्य सध्या चांगलंच चर्चेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देवाचा अवतार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. हरदोई येथील एका सभेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. “नरेंद्र मोदी कोणी साधारण व्यक्ती नाही, तर देवाचा अवतार आहेत,” असं ते म्हणाले आहेत.\nचारचाकीवाल्यांनाच पेट्रोल लागतं, ९५ टक्के भारतीयांना पेट्रोलची गरज नाही; योगींच्या मंत्रीमंडळामधील मंत्र्याचं तर्क\n“इंदिरा गांधींच्या काळात ‘नाही’ म्हणण्याची मुभा होती, पण आता काँग्रेसमध्ये…”, गुलाम नबी आझाद यांचा पक्षनेतृत्वावर निशाणा\n“मी कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही, पण….;” कंगना रणौतचं उत्तर प्रदेश निवडणुकांबद्दल महत्वाचं विधान\nनागालँडमध्ये गोळीबारात १३ नागरिकांचा मृत्यू ; राहुल गांधींचा भारत सरकारला संतप्त सवाल, म्हणाले…\nराजधानी दिल्लीत ओमायक्रॉनचा शिरकाव; देशात नव्या व्हेरिएंटने बाधित पाचवा रुग्ण सापडला\n“नरेंद्र मोदींचा अभिमान बाळगा ते नवयुगाचे निर्माते आहेत. असा महापुरुष या धरतीवर एकदाच येतो. नरेंद्र मोदी कोणी साधारण व्यक्ती नाही, तर देवाचा अवतार आहेत. एका प्रधानसेवकाच्या रुपात आपल्यामध्ये काम करण्यासाठी ते आले आहेत,” असं उपेंद्र तिवारी यांनी म्हटलं आहे.\n९५ टक्के भारतीयांना पेट्रोलची गरज नाही\nनुकतंच उत्तर प्रदेशातील ‘या’ भाजपा नेत्याने वाढत्या इंधनदारावर बोलताना देशातील ९५ टक्के लोकांना पेट्रोलची गरज नाही असं आश्चर्यकारक विधान केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरुन जोरदार टीकादेखील करण्यात आली होती. “भारतामध्ये चारचाकी गाड्या चालवणाऱ्या मोजक्या लोकांना पेट्रोलची गरज असते. ९५ टक्के भारतीयांना पेट्रोलची गरज नाही,” असं वक्तव्य उपेंद्र तिवारी यांनी केलं.\n“सरकारने करोनाच्या लसी आणि करोनावरील उपचार मोफत पुरवले आहेत. इंधनाचे दर वाढलेले नाहीत. तुम्ही जर दरडोई उत्पन्न आणि इंधनाच्या दरांमध्ये झालेली वाढ याची तुलना केली तर इंधनाचे दर फार कमी आहेत,” असा युक्तीवाद तिवारी यांनी केला होता.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nमराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.\nचीनमधील भूकंपात ५० ठार, १५० जखमी\n“इंदिरा गांधींच्या काळात ‘नाही’ म्हणण्याची मुभा होती, पण आता काँग्रेसमध्ये…”, गुलाम नबी आझाद यांचा पक्षनेतृत्वावर निशाणा\n“प्रत्येक माणसाला बजावून एकच सांगायचं…लढ”, प्रसाद ओकची पोस्ट व्हायरल\nVideo : बुलढाण्यातील वस्तीत शिरला वाघ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण\nबाबा रामदेव यांच्याकडून जाणून घ्या, ‘या’ ४ योगासनांमुळे रक्तदाब कसा नियंत्रित होईल\nनागालँडमध्ये गोळीबारात १३ नागरिकांचा मृत्यू ; राहुल गांधींचा भारत सरकारला संतप्त सवाल, म्हणाले…\n“मी कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही, पण….;” कंगना रणौतचं उत्तर प्रदेश निवडणुकांबद्दल महत्वाचं विधान\nनीरज चोप्रा बनला चिमुकल्यांचा ‘भालाफेक प्रशिक्षक’; त्यावर पंतप्रधान मोदी म्हणाले, “हे पाहून…”\n५२ लाखांचा घोडा, ९ लाखांची मांजर; २०० कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी सुकेश चंद्रशेखरची जॅकलिनवर उधळपट्टी\nराजधानी दिल्लीत ओमायक्रॉनचा शिरकाव; देशात नव्या व्हेरिएंटने बाधित पाचवा रुग्ण सापडला\nओमायक्रॉनचा धोका अन् देशात महिन्याभरात २५ लाख लग्न; आरोग्य तज्ज्ञांनी दिला इशारा, म्हणाले…\n“Omicron मुळे जानेवारीत करोनाची तिसरी लाट येणार, पण…”; अभ्यासातून समोर आली दिलासादायक माहिती\nपहिल्या पत्नीवर फरहान अख्तरचे होते जीवापाड प्रेम, ‘या�� अभिनेत्याच्या भावामुळे मोडला १९ वर्षांचा संसार\nPHOTOS : IPL २०२२ पूर्वी मुंबई इंडियन्सनं संघाबाहेर केलेले २० क्रिकेटपटू; ‘हे’ दोघे आहेत मराठी\nPhotos : मुंबईत गेट वे ऑफ इंडियाजवळ जगातील सर्वात मोठा राष्ट्रध्वज, १४०० किलोच्या तिरंग्याचे खास फोटो\nनागालँडमध्ये मध्यरात्री गोळीबार, १३ नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू; केंद्रीय गृहमंत्र्यांनी व्यक्त केला घटनेवर संताप\n‘या’ राज्यानं करून दाखवलं; मिळवला सर्वप्रथम पूर्ण लसीकरण करण्याचा मान\nतीर्थयात्रा योजनेवरून पी चिदंबरम यांचा केजरीवालांवर निशाणा; म्हणाले, “आप भाजपाचंच….”\nफेसबुक, गूगल इंडियाचा जाहिरात महसूल सर्वाधिक ; भारतीय प्रसार माध्यमेही उत्पन्नात मागे\nअनुच्छेद ३७० होता, तेव्हा काश्मीरमध्ये शांतता होती काय ; केंद्रीय गृहमंत्री शहा यांचा विरोधकांना सवाल\nपाकव्याप्त काश्मीरमधील शारदा यात्रा पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh/priyanka-gandhi-attack-on-modi-government-covid-death-oxygen-central-government-monsoon-session-srk-94-2536450/", "date_download": "2021-12-05T07:38:28Z", "digest": "sha1:3P3ZVEI6UBSBWTWE5BXSIOLRWCRWEPHY", "length": 17170, "nlines": 215, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Priyanka Gandhi attack on Modi government-covid-death oxygen-central-government-monsoon-session srk 94 | \"म्हणून करोना काळात मृत्यू झाले\", प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल", "raw_content": "रविवार, ५ डिसेंबर, २०२१\n\"म्हणून करोना काळात मृत्यू झाले\", प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल\n“म्हणून करोना काळात मृत्यू झाले”, प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल\nकरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू झाला नसल्याचं केंद्र सरकारने सांगितलं आहे.\nWritten By लोकसत्ता ऑनलाइन\nकाँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर आरोप केले आहेत\nकरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू झाला नसल्याचं केंद्र सरकारने सांगितलं आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मृत्यूच्या एकाही घटनेची नोंद झालेली नाही अशी माहिती केंद्राकडून राज्यसभेत देण्यात आली. दरम्यान केंद्र सरकारच्या या दाव्यावरुन राजकारण पहायला मिळत आहेत. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.\nप्रियंका गांधी यांनी ट्विट केले आहे की, “महामारीच्या काळात सरकारने ऑक्सिजनच्या निर्यातीत ७००% वाढ केली. त्���ामुळे मृत्यू झाले. तसेच ऑक्सिजनची वाहतूक करण्यासाठी सरकारने टँकरची व्यवस्था केली नव्हती. सशक्त गट आणि संसदीय समितीच्या सल्ल्याकडे सरकारने दुर्लक्ष करून ऑक्सिजन देण्याची कोणतीही व्यवस्था केली नव्हती. रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लांट बसविण्याबाबत कोणतीही सक्रियता दाखवली नाही.”\nमंगळवारी राज्यसभेत सरकारला ऑक्सिजनच्या अभावामुळे किती रुग्णांचा मृत्यू झाला हा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ऑक्सिजनमुळे एकही मृत्यू झाला नसल्याचे सरकारने उत्तर दिले.\nकेंद्राने काय सांगितलं आहे\nपहिल्या लाटेत मेडिकल ऑक्सिजनची मागणी ३,०९५ मेट्रिक टन एवढी वाढली. त्यानंतर दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची मागणी ९,००० मेट्रिक टन पर्यंत पोहोचली. त्यामुळे केंद्राला राज्यांमध्ये समान वितरणाची सोय करावी लागली असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी राज्यसभेत सांगितले.\nऑक्सिजनअभावी देशात एकही मृत्यू न झाल्याच्या दाव्यावर संजय राऊत संतापले; म्हणाले…\nराज्यसभेत निवेदन देताना केंद्राने सांगितलं की, आरोग्य हा राज्य सरकारचा विषय आहे. तपशीलवार मार्गदर्शक सूचनांनुसार करोना रुग्णसंख्या आणि मृत्यूची आकडेवारी नियमितपणे सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांद्वारे दिली जाते. दुसर्‍या लाटेत ऑक्सिजनच्या तीव्र कमतरतेमुळे रस्त्यावर आणि रुग्णालयात मोठ्या प्रमाणात कोविड -१९ रूग्णांचा मृत्यू झाला का या प्रश्नाच्या उत्तरावर आरोग्य राज्यमंत्री भारती प्रवीण पवार यांनी उत्तर दिले. “आरोग्य हा राज्याचा विषय आहे आणि राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश नियमितपणे बाधितांची आकडेवारी आणि मृत्यूची संख्या केंद्राकडे नोंदवतात.”\n“केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मृत्यूची नोंद करण्यासाठी सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केली आहेत. त्यानुसार सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश नियमितपणे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला माहिती देतात. त्यामुळे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांपासून स्वतंत्रपणे ऑक्सिजन नसल्यामुळे मृत्यूची कोणतीही आकडेवारी आलेली नाही,” असं लेखी उत्तरात सांगण्यात आलं.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nमराठीतील सर्व देश-विदेश बातम��या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.\nपेट्रोल, डिझेल, एलपीजी दरात पुढील आठवडय़ात वाढ\n“प्रत्येक माणसाला बजावून एकच सांगायचं…लढ”, प्रसाद ओकची पोस्ट व्हायरल\nVideo : बुलढाण्यातील वस्तीत शिरला वाघ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण\nबाबा रामदेव यांच्याकडून जाणून घ्या, ‘या’ ४ योगासनांमुळे रक्तदाब कसा नियंत्रित होईल\nनागालँडमध्ये गोळीबारात १३ नागरिकांचा मृत्यू ; राहुल गांधींचा भारत सरकारला संतप्त सवाल, म्हणाले…\n“मी कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही, पण….;” कंगना रणौतचं उत्तर प्रदेश निवडणुकांबद्दल महत्वाचं विधान\nनीरज चोप्रा बनला चिमुकल्यांचा ‘भालाफेक प्रशिक्षक’; त्यावर पंतप्रधान मोदी म्हणाले, “हे पाहून…”\n५२ लाखांचा घोडा, ९ लाखांची मांजर; २०० कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी सुकेश चंद्रशेखरची जॅकलिनवर उधळपट्टी\n“इंदिरा गांधींच्या काळात ‘नाही’ म्हणण्याची मुभा होती, पण आता काँग्रेसमध्ये…”, गुलाम नबी आझाद यांचा पक्षनेतृत्वावर निशाणा\nराजधानी दिल्लीत ओमायक्रॉनचा शिरकाव; देशात नव्या व्हेरिएंटने बाधित पाचवा रुग्ण सापडला\nओमायक्रॉनचा धोका अन् देशात महिन्याभरात २५ लाख लग्न; आरोग्य तज्ज्ञांनी दिला इशारा, म्हणाले…\n“Omicron मुळे जानेवारीत करोनाची तिसरी लाट येणार, पण…”; अभ्यासातून समोर आली दिलासादायक माहिती\nपहिल्या पत्नीवर फरहान अख्तरचे होते जीवापाड प्रेम, ‘या’ अभिनेत्याच्या भावामुळे मोडला १९ वर्षांचा संसार\nPHOTOS : IPL २०२२ पूर्वी मुंबई इंडियन्सनं संघाबाहेर केलेले २० क्रिकेटपटू; ‘हे’ दोघे आहेत मराठी\nPhotos : मुंबईत गेट वे ऑफ इंडियाजवळ जगातील सर्वात मोठा राष्ट्रध्वज, १४०० किलोच्या तिरंग्याचे खास फोटो\nनागालँडमध्ये मध्यरात्री गोळीबार, १३ नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू; केंद्रीय गृहमंत्र्यांनी व्यक्त केला घटनेवर संताप\n‘या’ राज्यानं करून दाखवलं; मिळवला सर्वप्रथम पूर्ण लसीकरण करण्याचा मान\nतीर्थयात्रा योजनेवरून पी चिदंबरम यांचा केजरीवालांवर निशाणा; म्हणाले, “आप भाजपाचंच….”\nफेसबुक, गूगल इंडियाचा जाहिरात महसूल सर्वाधिक ; भारतीय प्रसार माध्यमेही उत्पन्नात मागे\nअनुच्छेद ३७० होता, तेव्हा काश्मीरमध्ये शांतता होती काय ; केंद्रीय गृहमंत्री शहा यांचा विरोधकांना सवाल\nपाकव्याप्त काश्मीरमधील शारदा यात्रा पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan/karishma-kapoor-and-aamir-khan-superhit-film-raja-hindustani-turns-25-years-know-some-intresting-story-dcp-98-2680511/", "date_download": "2021-12-05T08:49:25Z", "digest": "sha1:QNUPD6LH3ZNJWV3I2Z64KC3HS736XQFV", "length": 16793, "nlines": 220, "source_domain": "www.loksatta.com", "title": "karishma kapoor and aamir khan superhit film raja hindustani turns 25 years know some intresting story dcp 98 | करिश्मा कपूरने सांगितला 'त्या' किंसिंग सीन शूट दरम्यानचा किस्सा", "raw_content": "रविवार, ५ डिसेंबर, २०२१\nकरिश्मा कपूरने सांगितला 'त्या' किंसिंग सीन शूट दरम्यानचा किस्सा\nकरिश्मा कपूरने सांगितला ‘त्या’ किंसिंग सीन शूट दरम्यानचा किस्सा\nकरिश्मा कपूरने एका मुलाखतीत हा खुलासा केला होता.\nWritten By लोकसत्ता ऑनलाइन\n'राजा हिंदुस्तानी' या चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत.\nबॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांचा राजा हिंदुस्तानी हा चित्रपट सुपरहिट चित्रपट होता. या चित्रपटातली तगडी स्टार कास्ट, गाणी आजही २५ वर्षे उलटून गेली तरी प्रेक्षकांच्या लक्षात राहिलेली आहेत. लोकप्रिय फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रानेही त्याच्या काही आठवणी सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. एवढंच काय तर करिश्मा देखील चित्रीकरणाच्या दिवसांना विसरू शकली नाही.\nचित्रपटाचे दिग्दर्शक धर्मेश यांनी १९९६ मध्ये आलेल्या या चित्रपटात मुख्य भूमिकेसाठी आधी ऐश्वर्या रायला ऑफर दिली होती. त्यानंतर जूही चावलाला ऑफर दिली पण तिने काही कारणांमुळे नकार दिला. त्यानंतर त्यांनी पूजा भट्टला चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्याची ऑफर दिली होती. मात्र, काही कारणांमुळे तिने देखील नकार दिला. त्यानंतर आमिरने धर्मेश यांना सल्ला देत म्हणाला, तुम्ही अशा अभिनेत्रीला घ्या जिच्यासोबत मी आधी चित्रपट केला नाही. त्यानंतर करिश्माला या चित्रपटात घेण्यात आलं.\n“प्रत्येक माणसाला बजावून एकच सांगायचं…लढ”, प्रसाद ओकची पोस्ट व्हायरल\n“मी कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही, पण….;” कंगना रणौतचं उत्तर प्रदेश निवडणुकांबद्दल महत्वाचं विधान\n५२ लाखांचा घोडा, ९ लाखांची मांजर; २०० कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी सुकेश चंद्रशेखरची जॅकलिनवर उधळपट्टी\n“जगातील सर्वोत्तम बाबा”, विनोद दुआ यांच्या निधनानंतर मुलीची भावनिक पोस्ट\nआणखी वाचा : KBC 13 : उंच आहात तर घरातील पंखे तुम्ही साफ करता का एका लहान मुलाने विचारलेल्या प्रश्नाचे बिग बींनी दिले भन्नाट उत्तर\nहा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटातली गाणी तर गाजलीच. पण त्यासोबत चर्चा होती ती आमिर आणि करिश्माच्या किसिंग सीनची. या किंसिंग सीन विषयी बोलताना एका मुलाखतीत करिश्माने सांगितलं की, “राजा हिंदुस्तानी चित्रपटाबद्दल अनेक आठवणी आहेत. पण जेव्हा हा चित्रपट आला तेव्हा लोकांमध्ये किसिंग सीनसंबंधी चांगलीच चर्चा होती. पण त्यांना माहिती नाही की, हा सीन शूट करण्यासाठी आम्हाला तीन दिवस लागले होते. फेब्रुवारी महिन्यात उटीमध्ये खूप थंडी होती आणि हा सीन संध्याकाळी सहा वाजता शूट केला जात होता. त्यामुळे मी अक्षरश: थरथरत होते. हा सीन कधी संपणार असा विचार करत होते”. यामुळे या किसिंग सीनला बॉलिवूडमधील सगळ्यात मोठा किसिंग सीन असल्याचं म्हटलं जातं.\nआणखी वाचा : आई बंगाली आणि वडील जर्मन मग मुस्लीम आडनाव का लावते दिया मिर्झा\n‘राजा हिंदुस्तानी’ हा बॉलिवूडमधील एक सुपरहिट चित्रपट आहे. या चित्रपटात आमिर खान, करिश्मा कपूर, सुरेश ओबेरॉय, अर्चना पुरन सिंह, जॉनी लिव्हर यांसारखे अनेक कलाकार झळकले होते. धर्मेश दर्शन यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. २४ वर्षांपूर्वी या चित्रपटाने तब्बल ३०० कोटी रुपयांची कमाई केली होती.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nमराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.\n निम्मा भारत लसीकृत झाला; आरोग्य मंत्र्यांनी ट्वीट करून दिली माहिती\nVIRAL VIDEO : सुंदर एअर होस्टेसने विमानतळावरच केला डान्स; Lazy Lad गाण्यावर तिचे स्टेप्स पाहून तुम्ही म्हणाल…\n’ शुबमन गिलनं चौकार ठोकताच वानखेडेवर प्रेक्षकांनी दिल्या घोषणा; VIDEO व्हायरल\nकाँग्रेस नेत्याने युपीच्या उपमुख्यमंत्र्यांना ‘त्या’ वक्तव्यावरून सुनावले; म्हणाले, “लुंगी घालणारी प्रत्येक व्यक्ती….”\n“इंदिरा गांधींच्या काळात ‘नाही’ म्हणण्याची मुभा होती, पण आता काँग्रेसमध्ये…”, गुलाम नबी आझाद यांचा पक्षनेतृत्वावर निशाणा\n“प्रत्येक माणसाला बजावून एकच सांगायचं…लढ”, प्रसाद ओकची पोस्ट व्हायरल\nVideo : बुलढाण्यातील वस्तीत शिरला वाघ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण\nनवीन अवतारात सादर होणार KTM 390 Adventure २०२२, जाणून घ्या काय आहेत खास वैशिष्ट्ये\nबाबा रामदेव यांच्याकडून जाणून घ्या, ‘या’ ४ योगासनांमुळे रक्तदाब कसा नियंत्रित होईल\nनागालँडमध्ये गोळीबारात १३ नागरिकांचा मृत्यू ; राहुल गांधींचा भारत सरकारला संतप्त सवाल, म्हणाले…\n“मी कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही, पण….;” कंगना रणौतचं उत्तर प्रदेश निवडणुकांबद्दल महत्वाचं विधान\nपहिल्या पत्नीवर फरहान अख्तरचे होते जीवापाड प्रेम, ‘या’ अभिनेत्याच्या भावामुळे मोडला १९ वर्षांचा संसार\nPHOTOS : IPL २०२२ पूर्वी मुंबई इंडियन्सनं संघाबाहेर केलेले २० क्रिकेटपटू; ‘हे’ दोघे आहेत मराठी\nPhotos : मुंबईत गेट वे ऑफ इंडियाजवळ जगातील सर्वात मोठा राष्ट्रध्वज, १४०० किलोच्या तिरंग्याचे खास फोटो\n५२ लाखांचा घोडा, ९ लाखांची मांजर; २०० कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी सुकेश चंद्रशेखरची जॅकलिनवर उधळपट्टी\n“जगातील सर्वोत्तम बाबा”, विनोद दुआ यांच्या निधनानंतर मुलीची भावनिक पोस्ट\n“…अन् तेव्हापासून मला झोप लागली नाही”, मुलाचा पहिला चित्रपट रिलीज झाल्यानंतर सुनील शेट्टीचा खुलासा\n“दुसऱ्यांदा गर्भपात झाल्यानंतर…”, हरभजनची पत्नी गीताने सांगितली ‘तो’ दुख:द अनुभव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/article/profitable-cattle-farming/5e721c3c865489adce1fbcf8?language=mr&state=maharashtra", "date_download": "2021-12-05T08:34:39Z", "digest": "sha1:SUAYJM57IITVPI3IS4GZSRBS3RMKFPRM", "length": 2868, "nlines": 60, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - फायदेशीर पशुपालन - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\n1. जनावरांना रोज कुट्टी (तुकडे) करून चारा खाण्यास टाकावा. 2. थंडी, उष्णता आणि पाऊस यांपासून जनावरांचे संरक्षण होण्यासाठी चांगल्या गोठ्याची सोय असावी. 3. वातावरणाच्या अनुसार, जनावरांना स्वच्छ पाणी व पौष्टिक आहार द्यावा.\nजर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा\nठिबक व तुषार सिंचन योजनेसाठी 80% अनुदान\nप्रभुदेवा जीआर व शेती योजना\n७० म्हैशींच्या गोठ्यातून 'ते' विकतात महिन्याला ७.५ लाखांचे दूध\n चक्क 1 कोटी किंमतीचा बैल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.popxo.com/article/postpartum-depression-in-marathi/", "date_download": "2021-12-05T09:03:22Z", "digest": "sha1:6BY23MH5PC3TB6HTGNEGQBSUALGK6GYH", "length": 17930, "nlines": 63, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "Postpartum Depression In Marathi - मातृत्वानंतरच्या नैराश्याची लक्षणे | POPxo Marathi", "raw_content": "\nमातृत्वानंतरचे मानसिक आरोग्य, नैराश्याची कारणे आणि उपाय (Postpartum Depression In Marathi)\nमातृत्त्वानंतर येणाऱ्या नैराश्याची लक्षणे मातृत्त्वानंतर येणाऱ्या नैराश्याची कारणे मातृत्त्वानंतर येणारे नैराश्य टाळण्यासाठी काय करावे\nआई होणं म्हणजे बाईचा दुसरा जन्मच होण्यासारखं आहे असं म्हणतात. कारण गरोदरपण ते बाळंतपण या काळात स्त्रीच्या शरीर, मन आणि स्वभावात अनेक बदल घडत जातात. गर्भधारणा झाल्यापासून बाळाच्या संगोपनापर्यंत अनेक गोष्टी, शारीरिक बदल, त्रास, समस्या स्त्रीला सहन करावे लागतात. यासाठी बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेण्याआधीच तुम्हाला गरोदरपणाची लक्षणे नक्कीच माहीत असायला हवीत. या शिवाय जाणून घ्या गरोदरपणात बाळाची वाढ कशी होते (Stages Of Pregnancy In Marathi) कारण आपल्या शरीरात एका नव्या जीवाची निर्मिती होत आहे ही एक सुखद भावना आहे. ही भावना नेहमीच नवमातेला हे सर्व शारीरिक, मानसिक बदल मान्य करण्याची क्षमता देते. नाहीतर आई होणं ही काही सोपी गोष्ट नक्कीच नाही. अचानक होणाऱ्या या बदलांचा प्रत्येकीच्या मनावर खोलवर कुठेतरी परिणाम होत जातो. पती, माहेरची माणसं, सासरची माणसं, ऑफिस कर्मचारी, नातेवाईक, मित्रमैत्रिणी यांच्याशी असलेले नाते अचानक बदलल्यासारखे वाटते. बाळ आणि बाळाचे संगोपन ही एकच गोष्ट प्राध्यान्य होते. जबाबदारीने वागण्याची सवय लावण्यात कधी कधी ती स्त्री स्वतःकडेही पुरेसं लक्ष देत नाही. शरीरात होणारे मानसिक, भावनिक आणि शारीरिक बदल नकारात्मक विचार निर्माण करतात. या आणि अशा अनेक गोष्टींमुळे पुढे त्या स्त्रीला सहन करावे लागते मातृत्त्वानंतर येणारे नैराश्य…बाळाच्या जन्मापर्यंत सहन केलेला शाररिक त्रास आणि बदल यामुळे मनावरील ताण इतका वाढत जातो की त्या स्त्रीचे मानसिक स्वास्थच बिघडून जाते. यासाठीच जाणून घ्या मातृत्त्वानंतर येणाऱ्या नैराश्याची लक्षणे, कारणे आणि उपाय (postpartum depression in marathi)\nमातृत्त्वानंतर येणाऱ्या नैराश्याची लक्षणे (Symptoms Of Postpartum Depression In Marathi)\nमातृत्त्वानंतर येणाऱ्या नैराश्याची कारणे (Causes Of Postpartum Depression In Marathi)\nमातृत्त्वानंतर येणारे नैराश्य टाळण्यासाठी काय करावे (How To Prevent Postpartum Depression In Marathi)\nमातृत्त्वानंतर येणाऱ्या नैराश्याबाबत निवडक प्रश्न – FAQ’s\nमातृत्त्वानंतर येणाऱ्या नैराश्याची लक्षणे (Symptoms Of Postpartum Depression In Marathi)\nगरोदरपण आणि बाळंतपणाच्या काळात शारीरिक आणि मानसिक बदलांमुळे स्त्रीमध्ये ही मातृत्त्वानंतर येणाऱ्या पोस्ट पार्टम डिप्रेशन (postpartum depression in marathi ) लक्षणे दिसू शकतात.\nबाळाच्या जन्मानंतर स्त्रीची भूक कमी होते. बाळाला स्तनपान करूनही मनासारखे खाण्याची इच्छा होत नाही.\nवास्तविक बाळाच्या जन्मानंतर स्त्रीला झोपेची समस्या जाणवतेच. मात्र जर ती स्त्री मानसिक तणावाखाली असेल तर तिला अनिद्रेचा त्रास जाणवू शकतो.\nसतत थकल्यासारखे वाटणे आणि कोणतीही गोष्ट करण्याचा उत्साह न वाटणे हेही मातृत्त्वानंतर येणारे नैराश्याचे लक्षण आहे.\nअशा महिलांच्या मनात सतत अपराधीपणाची भावना निर्माण होत राहते. आपण पती, घर, नोकरी, मुलं यांची जबाबदारी योग्य पद्धतीने सांभाळत नाही असं तिला वाटतं. मनात येणाऱ्या नकारात्मक विचारांमुळे सतत आत्महत्या करण्याचे विचार मनात येण्याची शक्यता वाढते.\nकोणतेही काम करण्यामधील पूर्वाचा उत्साह कमी झाल्यामुळे कामात मन लागत नाही.\nमन:स्वास्थ बिघडल्यामुळे तुमच्या स्मरणशक्तीवर याचा परिणाम होतो आणि तुम्हाला गोष्टी आठवत नाहीत.\nमनात सतत एक अज्ञात भीती सतावत राहते. ज्याचे कारण तुम्ही शोधू शकत नसल्यामुळे असहाय्य असल्यासारखे वाटते. कारण नसताना छोट्या छोट्या गोष्टींवरून सतत रडायला येते. ज्यामुळे तुम्ही कायम निराश आणि दुःखी राहता.\nबाळ आणि घरातील जबाबदाऱ्यांची अती काळजी वाटणे.\nस्वभाव नेहमीपेक्षा जास्त चिडचिडा झाल्यामुळे इतर लोकांवर त्याचा सतत राग काढत राहणे.\nमातृत्त्वानंतर येणाऱ्या नैराश्याची कारणे (Causes Of Postpartum Depression In Marathi)\nगरोदरपण, प्रसूती आणि बाळंतपण या प्रत्येक टप्प्यामध्ये प्रत्येक स्त्रीमध्ये निरनिराळी लक्षणे आणि परिणाम जाणवतात. त्यामुळे मातृत्त्वानंतर येणारे नैराश्य म्हणजेच पोस्टपार्टम डिप्रेशन (postpartum depression in marathi) का येते याची कारणे प्रत्येकीसाठी निरनिराळी असू शकतात. यासाठी जाणून घ्या काही ठराविक कारणे\nसर्वात महत्त्वाचे कारण असते गरोदरपण आणि बाळंतपणात स्त्रीच्या शरीरात होणारे बदल. शारीरिक वजन, सौंदर्य यात बदल झाल्यामुळे मातृत्त्वानंतर नैराश्य येण्याची शक्यता असते. यासाठी वाचा डिलीवरी नंतर पोट कमी करणे यासाठी उपाय (Delivery Nantar Pot Kami Karnyache Upay)\nयासोबतच आणखी एक कारण या नैराश्य येण्याला कारणीभूत असू शकतं ते म्हणजे नातेसंबधामध्ये आलेला दूरावा. बाळाच्या जन्मानंतर पतीपत्नीच्या नात्यात बदल होतात. पूर्वीपेक्षा नात्यात शारीरिक दूरावा येणे हे एक कारण या नैराश्य येण्यामागे असू शकते.\nगरोदरपण आणि बाळंतपणात स्त्रीसाठी बाळ हे प्राधान्य असल्यामुळे ती स्वतःसाठी पुरेसा वेळ काढू शकत नाही. याचा परिणाम तिच्या मानसिक स्थितीवर होतो.\nबाळ आणि बाळाच्या जागं राहण्याच्या वेळ पाळण्यात नवमातेला बऱ्याचदा पुरेशी झोप घेता येत नाही. ज्यामुळे स्त्रीचे मानसिक स्वास्थ कमी होते.\nआई होणं ही एक खूप मोठी जबाबदारी असल्यामुळे अशा स्त्रीच्या मनावर सतत चांगली अथवा आदर्श माता होण्याचा दबाव असतो. ज्यामुळे ताणतणाव वाढतो आणि मानसिक आरोग्य बिघडते.\nमातृत्त्वानंतर येणारे नैराश्य टाळण्यासाठी काय करावे (How To Prevent Postpartum Depression In Marathi)\nमातृत्त्वानंतर येणारे नैराश्याची लक्षणे दिसतात योग्य ते उपचार घेत यावर मात करता येते. यासाठी औषधे, मानसिक थेरपी आणि कुटुंबाची साथ असण्याची गरज आहे. या व्यतिरिक्त काही गोष्टींची काळजी घेतल्यास मातृत्त्वानंतर येणारे नैराश्य (postpartum depression in marathi) टाळता देखील येऊ शकते.\nबाळंतपणानंतर जवळजवळ एक वर्ष महिलांना घरातून चांगले मानसिक पाठबळ मिळाले तर हा त्रास वाचवता येऊ शकतो.\nबाळाच्या संगोपनाची जबाबदारी फक्त आईची नाही. यात पिता, आजी-आजोबा आणि मदतनीसाची मदत घेण्यात काहीच गैर नाही.\nबाळंतपणानंतर मनात येणाऱ्या भावना मनातच ठेवण्यापेक्षा तुमच्या जवळच्या व्यक्तीजवळ व्यक्त करा. म्हणजे तुम्ही या नैराश्याच्या आहारी जाणार नाही.\nबाळंतपणानंतर जितका शक्य असेल तितका आराम करा. बाळ रात्रीचे झोपत नसेल तर बाळाच्या वेळेनुसार तुमची झोपण्याची वेळ बदला.\nबाळंतपणानंतर नैराश्य टाळायचं असेल तर स्वतःला सतत आनंदी ठेवा आणि घरातील वातावरण प्रसन्न राहिल याची काळजी घ्या.\nबाळंतपणानंतर योग्य आणि संतुलित आहार घ्या. नियमित प्रसूतीनंतरचा व्यायाम आणि योगासने करा. ज्यामुळे शरीर आणि मन स्वस्थ राहिल.\nतुमच्या आवडत्या व्यक्ती जसं की आई, बहीण, मैत्रीण, बाबा यांच्यासोबत फोनवर गप्पा मारा अथवा त्यांना भेटा.\nबाळाची जबाबदारी त्याच्या बाबांवर द्या आणि मस्त पार्लर अथवा स्पामध्ये जाऊन रिलॅक्स व्हा.\nमनासारखी शॉपिंग करा ज्यामुळे ���ुम्ही नक्कीच आनंदी व्हाल.\nबाळाची जबाबदारी आईबाबा, सासूसासऱ्यांकडे द्या आणि पतीसोबत डिनर डेट, मुव्ही डेट अथवा सहज कॉफीसाठी बाहेर जा.\nमातृत्त्वानंतर येणाऱ्या नैराश्याबाबत निवडक प्रश्न – FAQ’s\n1. आई झाल्यावर मन:स्थिती बदलणं सामान्य आहे का \nबाळंतपणानंतर शरीरात होणारे बदल, मानसिक आणि भावनिक बदल हे सामान्य आहेत. प्रत्येकीला यातून जावे लागते. काही काळानंतर तुमचे जीवन पुन्हा पूर्ववत होईल. त्यामुळे आता उगाच याची चिंता करू नका.\n2. मातृत्त्वानंतर येणारे नैराश्य किती काळ असू शकते \nमातृत्त्वानंतर येणाऱ्या नैराश्याला बेबी ब्लूज असंही म्हणतात मात्र ते बाळंतपणानंतर पहिले काही आठवडेच जाणवते. जर तुम्ही सहा महिने अथवा वर्षभर या मानसिक अवस्थेत असाल तर तुम्हाला तज्ञ्जांचा सल्ला घ्यायला हवा.\n3. मातृत्त्वानंतर येणारे नैराश्य आणि बेबी ब्लूजमध्ये काय फरक आहे \nमातृत्त्वानंतर येणारे नैराश्य ही एक खूप काळ जसं की वर्ष, दोन वर्ष जाणवणारी मानसिक आणि गंभीर समस्या आहे. तर बेबी ब्लूज फक्त डिलीव्हरीच्या नंतर काही आठवडे होणारी एक मानसिक अवस्था आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.evergreater.com/mr/News/why-are-more-and-more-customers-coming-to-china-to-order-feeder", "date_download": "2021-12-05T08:16:56Z", "digest": "sha1:DHVUMGRMMPZJHG6VVEZ75QCITOF2R2K5", "length": 3029, "nlines": 82, "source_domain": "www.evergreater.com", "title": "चला न्यूज-एव्हर ग्रेटर खेळायला वॉटर पार्कवर जाऊ", "raw_content": "कक्ष 1004, नान यांग दा शा, नान बु शांग वू क्यू, यिनझो जिल्हा, निंगबो, झेजियांग, चीन. 315000\nपदोन्नती आणि स्मृतीचिन्ह यासाठी\nपदोन्नती आणि स्मृतीचिन्ह यासाठी\nमागील: महिला समता दिन\nकक्ष 1004, नान यांग दा शा, नान बु शांग वू क्यू, यिनझो जिल्हा, निंगबो, झेजियांग, चीन. 315000\nपदोन्नती आणि स्मृतीचिन्ह यासाठी\nकॉपीराइट © एव्हर ग्रेटर सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AA", "date_download": "2021-12-05T09:26:25Z", "digest": "sha1:VMV53MIOVH67YWTZGC3PCMNG7GGSTQU2", "length": 11651, "nlines": 65, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "कश्यप - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nकश्यप हे वैदिक आणि हिंदू पौराणिक साहित्यात निर्देशिलेला ए��� सुविख्यात ऋषी होते. ब्रह्मदेवाच्या अष्टमानसपुत्रांपैकी एक असलेल्या मरीचि ऋषींचा ते पुत्र होते. दक्ष प्रजापतीच्या तेरा कन्यांशी याचा विवाह झाला होता आणि त्यांच्यापासून देव, असुर, दानव, नाग, मानव यासारख्या सृष्टीतील सर्व व्यक्तिमात्रांची उत्पत्ती झाल्याची कथा ब्रह्माण्ड पुराणात व भागवत् पुराणात सापडते. कश्यप हे कश्यपवंशीय आणि कश्यपगोत्रीय ब्राह्मणांचा मूळपुरुष मानला जातात. कश्यप हे हिंदू पौराणिक कथांमध्ये उल्लेखलेल्या सप्तर्षींपैकी एक ऋषी होते.\nआंध्र प्रदेशातील कश्यप पुतळा\n२ कश्यपाविषयीचे वैदिक, पौराणिक उल्लेख\n२.२ गरुड आणि अरुण यांची जन्मकथा\n२.३ सर्पसत्र शापामुळे दुःख\n२.४ अकरा रुद्रांची अवतारकथा\n२.५ पद्म पुराणातील गंगावतरण आख्यायिका\n२.७ पौराणिक साहित्यातील संवाद\nअथर्ववेदाच्या मते 'कश्यप' या नावाचा अर्थ शब्दशः 'कासव' असा होतो. शतपथ ब्राह्मणात 'कूर्म' म्हणजेच 'कासव' या अर्थाने 'प्रजापति' अशा कश्यपाचा निर्देश आढळतो. या ब्राह्मणात, तसेच अथर्ववेद, सामवेद या उत्तरकालीन वैदिक साहित्यात कश्यपाचा 'प्रजापति', सृष्टीतील प्राणिमात्रांचा आद्य जनक मानले आहे.\nकश्यपाविषयीचे वैदिक, पौराणिक उल्लेखसंपादन करा\nमहाभारतातील आदिपर्वानुसार कश्यप हा मरीचि ऋषी आणि कर्दमाची कन्या कला यांचा पुत्र होता. मरीचि ऋषी आणि कला यांच्या कश्यप व पूर्णिमा या दोन पुत्रांपैकी कश्यप थोरला होता. वायुपुराणात कश्यपाला ऊर्णा नामक सावत्र आईपासून झालेले अन्य सहा सावत्र भाऊ होते असा उल्लेख आहे. अग्निष्वात्त पितर हेदेखील त्याचे भाऊ होते. याखेरीज त्याला सुरूपा नावाची एक बहीण असून तिचा विवाह अंगिर‍स्‌ ऋषींशी झाला होता.\nगरुड आणि अरुण यांची जन्मकथासंपादन करा\nकश्यप पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ केला, तेव्हा त्या यज्ञास देव, गंधर्व ऋषी यांनी साह्य केले. या कार्यात उत्साहाने साह्य करीत असलेल्या वाल्यखिल्य ऋषींचा इंद्राने उपमर्द केला. त्यामुळे वाल्यखिल्यांनी नवा इंद्र निर्माण करण्यासाठी तपश्चर्या आरंभली. तेव्हा इंद्र कश्यपाला शरण गेला. कश्यपाने वाल्यखिल्यांची समजूत घातली. कश्यपाच्या प्रयत्नांमुळे वाल्यखिल्यांचे मन वळले आणि त्यांनी नव्या इंद्राच्या निर्मितीसाठी जमवेलेले तपोबल कश्यपास दिले. त्या तपोबलामधून कश्यपपुत्र गरुड आणि अरुण यांची उत्पत्ती झाली.\nसर्पसत्र शापामुळे दुःखसंपादन करा\nअकरा रुद्रांची अवतारकथासंपादन करा\nशिवपुराणाच्या शतरुद्रसंहितेत कश्यपाखातर शंकराने अकरा रुद्रावतार धारण केल्याची कथा आहे. देव-दैत्य युद्धात एकदा दैत्यांनी इंद्रादि देवांचा पराभव केला, तेव्हा सर्व देव कश्यपास शरण गेले. कश्यपाने देवांच्या संरक्षणार्थ शंकराची तपस्या केली. शंकरास प्रसन्न करून त्यांनी देवांना रक्षण करण्याची विनंती केली. तेव्हा शंकराने कश्यपाची पत्नी सुरभि हिच्या पोटी अकरा अवतार घेऊन दैत्यांचा संहार केला.\nपद्म पुराणातील गंगावतरण आख्यायिकासंपादन करा\nपद्म पुराणाच्या उत्तरखंडात गंगा नदी कश्यपामुळे भूतलावरील अवतरल्याची आख्यायिका दिली आहे. अर्बुद पर्वतावर कश्यप तपश्चर्या करत होते तेव्हा तेथील ऋषिवृंदाने त्यांना भूतलावर गंगा नदी आणण्याची विनंती केली. तेव्हा त्यांनी शिवाची आराधना करून गंगा पृथ्वीवर आणली. पृथ्वीवर गंगा जिथे अवतरली ते स्थान 'कश्यपतीर्थ' या नावाने ओळखले जाते. गंगेच्या अवतरणानंतर ते गंगेला स्वतःच्या आश्रमस्थानी घेऊन गेले. आश्रमाजवळील ते स्थान 'केशवरंध्रतीर्थ' या नावाने ओळखले जाते.\nकश्यपाने गंगेला भूतलावर आणले म्हणून ती कश्यपाची कन्या आहे असे मानून तिला 'काश्यपी' हे नामाभिधान प्राप्त झाले. पुढील युगांत हीच नदी 'कृतवती', 'गिरिकर्णिका', 'चंदना', 'साभ्रमती' या नावांनी ओळखली जाऊ लागली.\nपौराणिक साहित्यातील संवादसंपादन करा\nकश्यपाने दक्ष प्राचेतस प्रजापतीच्या तेरा कन्यांशी विवाह केला होता. महाभारतानुसार त्यांची नावे अशी आहेत:\nअदिति, दिति, दनु, काला, दनायु, सिंहिका, क्रोधा, प्राधा, विश्वा, विनता, कपिला, मुनि, कद्रू\n'भारतवर्षीय प्राचीन चरित्रकोश (खंड १) - डॉ. सिद्धेश्वरशास्त्री चित्राव - 'भारतीय चरित्रकोश मंडळ, पुणे ४'\nअत्री • भारद्वाज •गौतम • जमदग्नी • कश्यप • वसिष्ठ • विश्वामित्र\nया पानातील शेवटचा बदल ९ मार्च २०२१ रोजी २०:१८ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1449287", "date_download": "2021-12-05T09:08:58Z", "digest": "sha1:NK3UPUWZBH7SOZVMUH5MIO3JZ5I6FPPR", "length": 3129, "nlines": 64, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"वर्ग:अझरबैजान\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"वर्ग:अझरबैजान\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१७:३२, २७ फेब्रुवारी २०१७ ची आवृत्ती\n२७१ बाइट्सची भर घातली , ४ वर्षांपूर्वी\n१८:३६, १७ एप्रिल २०१३ ची आवृत्ती (संपादन)\nEmausBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्या: 129 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:Q5609682)\n१७:३२, २७ फेब्रुवारी २०१७ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\n[[File:27feb.png|1100px|27th Feb Marathi gaurav din|link=विकिपीडिया:मराठी भाषा आणि सांस्कृतिक कार्यमंत्री महाराष्ट्र शासन यांचे आवाहन]]\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/70373", "date_download": "2021-12-05T08:28:01Z", "digest": "sha1:UY2OZKBB2YIAW5FWM7HP62TNO3I2FMQU", "length": 16838, "nlines": 178, "source_domain": "www.maayboli.com", "title": "भाषेशी खेळू नका | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /भाषेशी खेळू नका\nभाषेशी खेळू नका कुणी\nमाझ्या मुशीला जाळू नका कुणी\nहुशारी पाजळू नका कुणी\nत्यावरी सिमेंट फासू नका कुणी\nआईस बाटवू नका कुणी\nतिला लोळवू नका कुणी\nउंच उंच बुरूज इथे\nउगा बुजवू नका कुणी\nफार काही अवघड नाही\nकाय तुमच्यात धाडस नाही\nऐकू नका मुळी कुणी\nरे ठेचून काढा तयांना\n पण आपल्या मराठी भाषेत नानाविध भाषेतल्या शब्दांची सरमिसळ अगोदरच झालेली आहे.जी आपण सर्रास आपली मायबोली म्हणुन खुप काळ वापरत आहोत.\nपहिल्या दोन कडव्यातला, \"कुणी\"\nपहिल्या दोन कडव्यातला, \"कुणी\" हा शब्द काढून टाकला, तर कविता कदाचित जास्त लय बद्ध होऊ शकेल.\nआमचे काँग्रेसचे खासदार का \nमन्या ..<>>>..खरे आहे .\nमन्या ..<>>>..खरे आहे .\nचैतन्य >>>>> धन्यवाद........मग सगळीकडेच काढावे लागतील ,आणि त्या कुणी वरच भर आहे कवितेत ,त्यांना कळू देत\nBLACKCAT>>>>>> कुणाचे कोण किती काही माहीत नाही . शब्द ठरवून येत नाहीत फारसे >\nधन्य आहे. अगोदर नावापुढचा\nधन्य आहे. अगोदर नावापुढचा इंग्रजी शब्द हटवा बघू. मातृभाषा प्रेमी का अतिरेकी.\n\"इंग्रजळल्या कार्ट्यांसाठी आईस बाटवू नका कुणी\"\n\"ऐकू नका मुळी कुणी रे ठेचून काढा तयांना\"\n मायबोली हे अमेरिकन संकेतस्थळ आहे. शिवाय लिहिताना इंग्रजीतूनच maayboli लिहावे लागते.\nमित्रांनो ,जे आहे ते खरे आहे\nमित्रांनो ,जे आहे ते खरे आहे . मलाही नाइलाजाने इंग्रजीतून एमबीबीएस व्हावे लागले ,ते जर मराठीतून असते तर मला अधिक आवडले असते . अमेरिकेत जावून तुम्ही मराठीशी आपली नाळ जोडून ठेवली आहे त्या बद्दल तुम्हाला लाख लाख नमन .पण तुमची पुढची पिढी मराठी असूनही मराठी असेल का मला शंका आहे .\nमग कवितेतील शब्द मागे घ्या.\nमग कवितेतील शब्द मागे घ्या.\nमग कवितेतील शब्द मागे घ्या>>>\nमग कवितेतील शब्द मागे घ्या>>> राहू द्या हो ,तसे ही इथे कोण विचारतो आपल्या मताला मुळात मराठी अंकलिपीतील जोडाक्षरे पंचावन्न, पाच पाच असे बोलणे असा उपद् व्याप इथे पहिली दुसरीच्या पुस्तकात सुरू केला गेला आहे,त्यावरून ही कविता सुचली आहे . तुम्हाला जर काही कारणाने आवडली नसेल व त्रास झाला असेल तर क्षमा करा.\nपाच पाच नसावे पन्नास पाच\nपाच पाच नसावे पन्नास पाच असावे बहुदा. तिकोणे सर ज्या आवेशाने कविता लिहिली होती. तोच स्टॅण्ड कायम ठेवा, क्षमा नका मागू. धन्यवाद.\nआपण एमबीबीएस आहात. जे\nआपण एमबीबीएस आहात. जे होण्याचे आमच्यासारख्या तत्कालीन लाखो विद्यार्थ्यांचे केवळ स्वप्न म्हणूनच राहिले ते आपण प्रत्यक्षात जगत आहात. अर्थात याबद्दल आपण आदरणीयच आहात. पण शिक्षणाने प्रगल्भ झालेल्या अशा व्यक्ती धर्म/जात/प्रांत/भाषा अशा वादांना बळी पडतात तेंव्हा प्रचंड आश्चर्य आणि खेद सुद्धा वाटतो.\n\"पुढची पिढी मराठी असूनही मराठी असेल का मला शंका आहे .\"\n=> म्हणजे नक्की काय आताची पिढी मराठी आहे का आताची पिढी मराठी आहे का मागची होती का नेमके कधीपासून \"मराठी\" पिढ्या सुरु झाल्या सांगू शकाल का पारशी, हिंदी, संस्कृत, गुजराती, बंगाली, अरबी, उर्दू अशा अनेक भाषांतल्या मूळच्या शब्दांनी मराठी बनली आहे ना पारशी, हिंदी, संस्कृत, गुजराती, बंगाली, अरबी, उर्दू अशा अनेक भाषांतल्या मूळच्या शब्दांनी मराठी बनली आहे ना किंबहुना कोणतीही भाषा अशीच बनते ना किंबहुना कोणतीही भाषा अशीच बनते ना मग त्यात अजून काही इंग्रजी शब्द आले किंवा चार संख्या म्हणण्याची पद्धती काय बदलली तर अख्खी भाषाच संपली असे कसे म्हणता येईल मग त्यात अजून काही इंग्रजी शब्द आले किंवा चार संख्या म्हणण्याची पद्धती काय बदलली तर अख्खी भाषाच संपली असे कसे म्हणता येईल बदलली असे मात्र जरूर म्हणता येईल. पण भाषा तशीही बदलत असतेच. ज्ञानेश्वरांच्या काळातली मराठी, शिवरायांच्या काळातली मराठी आणि आजची मराठी ह्यात जमीन अस्मानचा फरक आहे. मराठी \"तीच\" राहिली नाही. मग मराठी संपली म्हणावे का बदलली असे मात्र जरूर म्हणता येईल. पण भाषा तशीही बदलत असतेच. ज्ञानेश्वरांच्या काळातली मराठी, शिवरायांच्या काळातली मराठी आणि आजची मराठी ह्यात जमीन अस्मानचा फरक आहे. मराठी \"तीच\" राहिली नाही. मग मराठी संपली म्हणावे का असाच फरक इतर सर्वच भाषांत सुद्धा झालेला आहे. जीवशास्त्राशी घनिष्ठ संबंधित विषयात आपण तज्ञ आहात. म्हणून उत्क्रांतीचा नियम माझ्यासारख्याने आपणास सांगणे योग्य नव्हे. फक्त इतकेच कि, तेच तत्व भाषेला सुद्धा लागू पडते इतकीच जाणीव करून द्यावीशी वाटते.\n\"तसे ही इथे कोण विचारतो आपल्या मताला \n=> हि भूमिका चुकीची आहे. किंवा असेच असेल तर \"वाचकांनी आपल्याला गांभीर्याने घेऊ नये. वेळ जात नव्हता म्हणून असेच टाईमपास करता लिहिले आहे\" अशी तळटीप टाकायला हवी होती (यात टाईमपास साठी योग्य तो \"मराठी शब्द\" टाकून). मग आम्ही प्रतिसाद लिहिण्याची तसदी घेतलीच नसती.\nतशीही भाषा बदलत असते मान्य..\nतशीही भाषा बदलत असते मान्य...भाषेत होणारे बदल, शैली, अभिव्यक्तीत होणारे बदल,नवनवीन शब्दांची भर यातून समाजजीवनाचे प्रतिबिंब दिसत असते.\nआपण आपल्या समाजाचे कोणते प्रतिबिंब दाखवत आहोत \nचार संख्या वेगळ्या पद्धतीने बोलल्यावर काय फरक पडतो फरक पडतो आणि दूरगामी फरक पडतो....\nभाषा शिकतोय ना ...मग अंक शिकायला काय अडचण आहे.\nअशीही भाषेची हेळसांड होतेच आहे पण हे असं पंचावन्न ला पन्नास पाच वाचणे म्हणजे अति होतंय...\nप्रत्येक भाषेचं स्वतः च असं काही सौंदर्य असतंच की ते जपलं पाहिजे...माझी माय मराठी गुलाबाच्या फुलासारखी आहे;काठिण्य हे तिचे काटे आहेत;पण त्यामुळेही ती अधिकच खुलून दिसते ,आपण जपलं पाहिजे तिला .\nपरिवर्तन मान्य...पण असं नको.\nसुदैवाने आपली भाषा देवनागरी\nसुदैवाने आपली भाषा देवनागरी लिपीत लिहिली जाते व प्रत्येक स्वर,व्यंजनाचा योग्य तोच उच्चार वाचून होतो. त्यामुळे जोडाक्षरं आहेत म्हणून वीस एक, वीस दोन बोलणं बरोबर नाही.\nमी पहिलीत असताना वीस अन् एक एकवीस, चाळीस अन् चार चौरेचाळीस ( चव्वेचाळीस नाही म्हणत आमच्या कडे) असे ताला सुरात पाढे म्हणावं तसं घोकत एक ते शंभर अंक शिकलो आहे.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/politics/varun-sardesai-answers-amruta-fadnavis-criticism-on-mumbai-police-251482.html", "date_download": "2021-12-05T08:30:02Z", "digest": "sha1:VLCWLVAXZQVSH5A7O6DJG2FEJ7JWA2YP", "length": 16563, "nlines": 259, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nभरोसा नसेल तर पोलिस सिक्युरिटी सोडा, वरुण सरदेसाईंचे अमृता फडणवीसांना प्रत्युत्तर\nनिर्दोष, स्वाभिमानी नागरिकांसाठी मुंबईत जगणे सुरक्षित वाटत नाही, अशा आशयाचे ट्वीट अमृता फडणवीस यांनी केले.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि शिवसेनेत पुन्हा एकदा ट्विटर वॉर रंगला आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येचे प्रकरण हाताळण्यावरुन मिसेस फडणवीसांनी मुंबई पोलिसांवर नाव न घेता निशाणा साधला. त्यावर युवासेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी प्रत्युत्तर दिलं. (Varun Sardesai answers Amruta Fadnavis criticism on Mumbai Police)\n“बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरण ज्या पद्धतीने हाताळले जात आहे – मला वाटते मुंबईने माणुसकी गमावली आहे. निर्दोष, स्वाभिमानी नागरिकांसाठी जगणे यापुढे सुरक्षित वाटत नाही” अशा आशयाचे ट्वीट अमृता फडणवीस यांनी केले.\nयुवासेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी मिसेस फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं. “मॅडम, तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय याच मुंबई पोलिसांची सिक्युरिटी कव्हर (पोलिस संरक्षण) घेऊन त्यांच्यावर इतके नीच आरोप करता सोडून द्या की सिक्युरिटी कव्हर भरोसा नसेल तर सोडून द्या की सिक्युरिटी कव्हर भरोसा नसेल तर ” अशा शब्दात सरदेसाई यांनी आव्हान दिलं.\nमॅडम, तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय ह्याच मुंबई पोलिसांची Security Cover घेऊन त्यांच्यावर इतके नीच आरोप करता\nसोडून द्या की security cover भरोसा नसेल तर \nयाआधी, “ठाकरे आडनाव लावल्याने कोणीही ठाकरे होत नाही. त्यासाठी सत्यवादी आणि तत्वनिष्ठ असावं लागतं. एखाद्याने स्वतःचे कुटुंब आणि सत्तेपेक्षा जनता आणि पक्षातील कार्यकर्त्यांच्या हिताचा विचार करण्याची गरज असते,” असं ट्वीट करत अमृता फडणवीसांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला होता. त्यानंतर शिवसेना आणि मिसेस फडणवीस यांच्यात ट्वीटयुद्ध रंगले होते.\n‘नशीब, मुख्यमंत्री स्वतःचं गुणगान ‘गात’ नाहीत’, अमृता फडणवीसांना शिवसेनेचं उत्तर\nआधी आदित्य ठाकरेंचा ‘रेशीम कीडा’ उल्लेख, आता रश्मी ठा��रेंबद्दल अमृता फडणवीस म्हणतात….\nदेशात ओमिक्रॉनचे 5 रुग्ण\nकोरोनामुळे मृत्यू झाला असेल तर….\nनेहमी प्रसन्न राहण्यासाठी हे करा \nगुळाचा चहा पिण्याचे फायदे\nओमिक्रॉनच्या रुग्णांमध्ये नेमकी कोणती लक्षणं आढळतात \nपक्ष बांधणीसाठी कधी बैलगाडीतून तर कधी घोड्यावरून; आशिष शेलारांच्या घोडदौडीने भाजपला बळ, मुंबईत सलग दुसऱ्यांदा शेलारांचा करिश्मा चालणार\nOmicron Virus: टांझानियातून आलेल्या व्यक्तिच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी सुरू; महापालिका ‘त्या’ प्रवाशांची बॅक हिस्ट्रीही तपासणार\nमहाराष्ट्र 2 hours ago\nPune Crime| काय म्हणावं याला पिस्तूल परवाना मिळवण्यासाठी सरपंचानेच रचला स्वतःवरील हल्ल्याचा बनाव ; तपास सुरु\nनायर रुग्णालय प्रकरणी आशिष शेलारांकडून दिशाभूल सुरु, महापौर किशोरी पेडणेकरांचा पलटवार\nMumbai | ओमिक्रॉन विषाणूसाठी मुंबई महापालिकेचा प्लॅन काय \nMumbai : वरळी सिलेंडर स्फोटातील आणखी एकाचा मृत्यू, आतापर्यंत मृतांची संख्या दोनवर\nमहाराष्ट्र 20 hours ago\nआनंद महिंद्रांनी शेअर केली कोचीमधील सुंदर छायाचित्रे, नेटकरी म्हणाले खरच केरळ ही देवाची भूमी\nIND vs NZ : शुभमन गिलचा खणखणीत चौकार, वानखेडेवर ‘सचिन…सचिन…’चा जयघोष, पाहा नक्की काय झालं\nAurangabad | औरंगाबादमध्ये गाडीत प्रवासी भरण्यावरुन वाहन चालकांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी\nStudy Room Vastu | मुलांचं अभ्यासात मन लागत नाही मग वास्तुत हे बदल नक्की करा\nATM कार्ड घरीच विसरलात, बँक ऑफ बडोदाकडून कार्डशिवाय पैसे काढण्याची सुविधा, पण कशी\nPandu Marathi Movie: ‘पांडू’च्या कलाकारांकडून कोरोना नियमांचा भंग, रिपाइंची गुन्हे दाखल करण्याची मागणी\nOmicron | दिल्लीत सापडलेला ओमिक्रॉन रुग्ण टांझानियामधून आल्याची माहिती\nNagpur Jobs | आयटीतील विद्यार्थ्यांना आले सुगीचे दिवस, अभियांत्रिकी महाविद्यालयांत मुलाखती\nआठ वर्षात 12 महिलांना लग्नाचं आमिष, मुंबईतील भामट्याला अटक\nपक्ष बांधणीसाठी कधी बैलगाडीतून तर कधी घोड्यावरून; आशिष शेलारांच्या घोडदौडीने भाजपला बळ, मुंबईत सलग दुसऱ्यांदा शेलारांचा करिश्मा चालणार\nदत्तात्रय भरणेंची संवेदनशीलता, अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले, जखमीला पाठवलं रुग्णालयात\nPandu Marathi Movie: ‘पांडू’च्या कलाकारांकडून कोरोना नियमांचा भंग, रिपाइंची गुन्हे दाखल करण्याची मागणी\nपक्ष बांधणीसाठी कधी बैलगाडीतून तर कधी घोड्यावरून; आशिष शेलारांच���या घोडदौडीने भाजपला बळ, मुंबईत सलग दुसऱ्यांदा शेलारांचा करिश्मा चालणार\nपत्नीने सोनोग्राफीसाठी पैसे मागितले, नवऱ्याकडून लेकीची हत्या, नंतर आत्महत्येचा प्रयत्न\nराज्यातील 175 पोलीस अधिकाऱ्यांना पदोन्नती; मुंबईतील 57 जणांचा समावेश\nVIDEO | बाईकस्वाराला वाचवताना ट्रकला अपघात, पादचाऱ्यांकडून कोल्ड्रिंक्सची पळवापळवी\nSkin Care : दही आणि काकडीची पेस्ट चेहऱ्याला लावा आणि तजेलदार त्वचा मिळवा\nIND vs NZ, 2nd Test, Day 3, LIVE Score: 7 बाद 276 धावांवर भारताचा डाव घोषित, न्यूझीलंडला 540 धावांचं आव्हान\nMaharashtra News LIVE Update | संपात सहभागी झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर आता बदलीचे नवे संकट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/video-of-horse", "date_download": "2021-12-05T08:13:34Z", "digest": "sha1:7ZZFTN2NX7BXTUVZUA52OTHDKVDUEH7U", "length": 12316, "nlines": 235, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nVIDEO : रडणाऱ्या मालकिणीचा मूड ठिक करण्यासाठी घोड्याने केले असे काही, नेटकरी बघून म्हणतात ‘दोस्ती असावी तर अशी’\nसोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण यात प्राण्यांच्या मजेशीर व्हिडीओंना नेटकऱ्यांची सर्वाधिक पसंती मिळत असते. असाच एका घोड्याचा आणि त्याच्या मालकिणीचा व्हिडीओ ...\nAurangabad | औरंगाबादमध्ये गाडीत प्रवासी भरण्यावरुन वाहन चालकांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी\nOmicron | दिल्लीत सापडलेला ओमिक्रॉन रुग्ण टांझानियामधून आल्याची माहिती\n, काय करावं आणि काय नाही; डॉ. भोंडवेंनी दिला सल्ला\nAurangabad | औरंगाबादमध्ये कोल्ड्रिंक्सची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात, नागरिकांनी पळवले बॉक्स\nसाहित्य संमेलनाचा आज पवारांच्या उपस्थितीत समारोप\nअवकाळी पावसानंतर डोंबिवलीत दाट धुक्याची चादर, हवेत गारवा\nताज्या बातम्या2 hours ago\nभाजपनंच 180 एमएलटी पाणीकपात पुणेकरांना सहन करायला लावली, जयंत पाटलांचं फडणवीसांना प्रत्युत्तर\nबीडमध्ये आगार प्रशासनाकडून आंदोलन उधळून लावण्याचा प्रयत्न; महिला कर्मचाऱ्यांना आश्रू अनावर\nJalana | नागरिकांनी कोव्हिड संदर्भातील नियम आणि सूचनांचं पालन करावं, राजेश टोपेचं आवाहन\nओमिक्रॉनबाधित रुग्ण महाराष्ट्रात आला तेव्हा विमानतळावर RTPCR सुविधा नव्हती – प्रदीप आवटे\nKiara Advani| रास्पबेरी पिंक लेहेंगा परिधान करुन कियारा अडवाणीने लावली इंटरनेटवर आग , लेहेंग्याची किंमत ऐकून अवाक व्हाल\nफोटो गॅलरी55 mins ago\nTravel Special : लग्नाआधी मि��्रांसोबत चिल करायचंय मग ‘या’ खास ठिकाणी बॅचलर पार्टी करा\nFace Pack : हिवाळ्यात ‘हे’ घरगुती फेसपॅक त्वचेवरील चमक वाढवण्यास मदत करतील\nRasika Sunil Honeymoon | मालदिवच्या निळ्याशार समुद्रात रसिका सुनीलचे निवांत क्षण\nफोटो गॅलरी3 hours ago\nWinter Food : हिवाळ्यात दररोजच्या आहारामध्ये ‘या’ पदार्थांचा समावेश करणे फायदेशीर\nलाईफस्टाईल फोटो3 hours ago\nLavender Oil : निरोगी त्वचेसाठी अशा प्रकारे लॅव्हेंडर तेलाचा वापर करा, वाचा\nWinter Care : कोरडेपणामुळे चेहरा निस्तेज झाला आहे तर ‘हे’ घरगुती उपाय फायदेशीर\nChandra Darshan 2021: सूर्यग्रहणानंतरचे चंद्रदर्शन तुमचे नशीब बदलून टाकेल\nMars Transit Zodiac | आता वाईट काळ संपलाच म्हणून समजा , मंगळ ग्रह दिशा बदलणार, 4 राशींचे नशीब पालटणार\nफोटो गॅलरी18 hours ago\n4 Dec 2021 Surya Grahan 2021 Photos | वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाचे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल “हिरा है सदा के लिए”\nAurangabad | औरंगाबादमध्ये गाडीत प्रवासी भरण्यावरुन वाहन चालकांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी\nStudy Room Vastu | मुलांचं अभ्यासात मन लागत नाही मग वास्तुत हे बदल नक्की करा\nATM कार्ड घरीच विसरलात, बँक ऑफ बडोदाकडून कार्डशिवाय पैसे काढण्याची सुविधा, पण कशी\nPandu Marathi Movie: ‘पांडू’च्या कलाकारांकडून कोरोना नियमांचा भंग, रिपाइंची गुन्हे दाखल करण्याची मागणी\nOmicron | दिल्लीत सापडलेला ओमिक्रॉन रुग्ण टांझानियामधून आल्याची माहिती\nNagpur Jobs | आयटीतील विद्यार्थ्यांना आले सुगीचे दिवस, अभियांत्रिकी महाविद्यालयांत मुलाखती\nआठ वर्षात 12 महिलांना लग्नाचं आमिष, मुंबईतील भामट्याला अटक\nपक्ष बांधणीसाठी कधी बैलगाडीतून तर कधी घोड्यावरून; आशिष शेलारांच्या घोडदौडीने भाजपला बळ, मुंबईत सलग दुसऱ्यांदा शेलारांचा करिश्मा चालणार\nदत्तात्रय भरणेंची संवेदनशीलता, अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले, जखमीला पाठवलं रुग्णालयात\nमी किंवा मटन दोघांपैकी एकाला निवड; पतीची पत्नीकडे अजब मागणी, बायकोने निवडले चक्क मटन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://anandghare2.wordpress.com/2011/03/13/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%81%E0%A4%A1-%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AA-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A5%A7%E0%A5%AB-%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%A8/", "date_download": "2021-12-05T09:26:08Z", "digest": "sha1:KNAS5PPLPL2X25FU3FRZZUINZXHNJYDG", "length": 17704, "nlines": 132, "source_domain": "anandghare2.wordpress.com", "title": "ग्रँड युरोप – भाग १५ – लीस्टनस्टीन | निवडक आनंदघन", "raw_content": "\nआजीचे घड्याळ (कालगणना) (3)\nकला आणि कलाकार (6)\nराणीचे शहर लंडन (6)\nबोलू ऐसे बोल (11)\nविज्ञान आ���ि तंत्रज्ञान (86)\nचीन चिनी चायनीज (5)\nसाहित्य आणि साहित्यिक (20)\nविठ्ठला तू वेडा कुंभार (6)\nग्रँड युरोप – भाग १५ – लीस्टनस्टीन\nदि.२२-०४-२००७ सातवा दिवस : लीस्टनस्टीनचे वडूज\nआज आमच्या सहलीचा पहिला आठवडा पुरा होत होता. ऑस्ट्रियाला निरोप देऊन आता ‘पृथ्वीवरील नंदनवन’ असा लौकिक असलेल्या स्विट्झरलँडला जायचे म्हणून सगळ्यांनाच खूप उत्साह आला होता. दोन दिवस आल्प्स पर्वताच्या बाजूबाजूने जात होतो. आता त्याच्या माथ्यावर पोचण्यासाठी चढाई करायची होती. त्यासाठी सगळे जय्यत तयारीला लागले होते.\nघाटामधल्या वळणावळणाच्या रस्त्यावरून झालेल्या तीन चार तासांच्या प्रवासानंतर ‘वडूज’ नांवाच्या गांवी पोचलो. पुण्याहून कात्रजचा घाट चढून साता-याकडे जातांना उंब्रज, वडूज वगैरे गांवे लागतात ते आठवले. पण इथं कंचेबी फेटेवाले नाईतर टोपीवाले पावने अजाबात दिसल्ये न्हाईत आता इकडल्या वडूजच्या मानसांनी आपल्या म्हाराष्ट्रात येऊनशानी तिकडंबी येक वडूज वसवलं की काय याचं संशोधन का काय म्हंतात ते करायला पायजेल हाय\nतर हे ‘वडूज’ नांवाचे गांव चक्क ‘लीस्टनस्टाईन’ नांवाच्या एका देशाची राजधानी निघाली. ही दोन्ही नांवे मी पूर्वी कधी ऐकली नव्हती. आणि कशी ऐकणार मी वर्तमानपत्र वाचायला लागल्यानंतर म्हणजे गेल्या पन्नास वर्षांमध्ये तिथली बातमी छापून येण्यासारखे कांही तिथे कधी घडलेच नव्हते. या देशाचे क्षेत्रफळ आहे फक्त सुमारे दीडशे स्क्वेअर किलोमीटर. ते सुद्धा सगळे डोंगरद-यांनी भरलेले. या संपूर्ण देशाची लोकसंख्या फक्त ३३००० आहे. आमच्या वाशीमध्ये याहून कितीतरी जास्त लोक रहातात, त्यातल्या एका सेक्टरमध्ये इतकी लोकसंख्या असेल. शिक्षणाची व्यवस्था म्हणायला फक्त शाळा. कॉलेजला जायचे असल्यास युरोपमध्ये कुठेही जा, त्याची सोय केली जाते. युरोपातील एक लोहमार्ग या देशातून आरपार जातो, त्यावरून दुस-या देशांच्या आगगाड्या धांवतात. पण त्यातील सुपरफास्ट गाड्या इथल्या स्टेशनांवर थांबतच नाहीत. हा एक डबल लँडलॉक्ड देश आहे. म्हणजे इथून समुद्रापर्यंत पोचण्यासाठी निदान दोन देशांच्या सरहदी पार कराव्या लागतात कारण याची सरहद्द एका बाजूने ऑस्ट्रिया व इतर सर्व बाजूने स्विट्झरलँडशी भिडली आहे व या दोन्ही देशांना स्वतःचा समुद्रकिनारा नाही.\nहा देश गेली दोनशे वर्षे एक प्रिन्सिपालिटी आहे. ��धून मधून इथे येऊन राहणारा एक प्रिन्स निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या सल्ल्यानुसार येथील राज्यकारभार पाहतो. पण त्याच्याकडे सैन्यदलच नाही. कदाचित म्हणून त्याला ‘राजा’ म्हणत नसतील ट्रॅफिक कंट्रोल, कायदा आणि सुव्यवस्थेसाठी थोडे पोलिस असावेत. मला तरी जाता येता ते कुठे दिसले नाहीत. परेड वगैरे करायला गेले असतील. हा देश नावापुरता स्वतंत्र असला तरी जवळ जवळ सगळ्याच गोष्टींसाठी त्याच्या शेजारच्या स्विट्झर्लँडवर अवलंबून आहे. या देशाचे चलनसुद्धा स्विस फ्रँक हेच आहे, पण इतळ्या कांही दुकानात युरो सुद्धा चालतो. ‘लीस्टनस्टाईन’ देशाची टपालाची तिकीटे मात्र त्यांची स्वतःची आहेत. या देशात अत्यंत कमी कर आकारले जातात. याचा फायदा घेण्यासाठी कांही परदेशी मोठ्या कंपन्या आपला व्यवहार इथून चालवतात. अँकरबोल्ट या खास पद्धतीचे हार्डवेअर बनवणारी हिल्टी ही आघाडीची कंपनी मात्र आपले उत्पादनसुद्धा इथेच करते.\nवडूज हे एक छोट्याशा हिल स्टेशनसारखे टुमदार शहर आहे. अगदी दार्जिलिंग किंवी गंगटोक इतके नसले तरी लोणावळा खंडाळ्याहून अधिक चढउतार असलेले रस्ते आहेत. तरीही इथे सायकली खूप दिसल्या. येथील शुद्ध हवेचा परिणाम असावा. या गांवाची सहल घडवणारी दोन डब्यांची एक छोटीशी आगगाडीसारखी दिसणारी ट्रॅम आहे. त्यात बसवून फिरवतांना गांवातील प्रमुख रस्ते, इमारती, मैदाने वगैरेंचे दर्शन घडते. शिवाय वाटेत थांबून आजूबाजूचे, विशेषतः खालच्या बाजूचे सृष्टीसौंदर्य पहाण्याचे एक दोन पॉइंटसुद्धा दाखवले. येथील प्रिन्सचे निवासस्थान डोंगरमाथ्यावर आहे. गांवातील बहुतेक जागेवरून ते दृष्टीस पडते. ज्या वेळी प्रिन्स इथे येतो त्या वेळी एक झेंडा उंचावून त्याची उपस्थिती दाखवली जाते. आम जनतेला हा राजवाडा पहायला परवानगी आहे की नाही ते माहीत नाही. आम्हाला तरी तो दुरूनच पहावा लागला.\nFiled under: प्रवासवर्णन, युरोप |\n« ग्रँड युरोप – भाग १४ – साल्झबर्ग ग्रँड युरोप – भाग १६ : -हाईन धबधबा »\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nगुणवत्ता, दर्जा, स्तर, प्रत …… आणि क्वालिटी\nयंत्रे तयार करणारी यंत्रे नोव्हेंबर 11, 2021\nशाश्वत ऊर्जा ऑक्टोबर 20, 2021\nवातावरणामधील हवेचा दाब ऑक्टोबर 7, 2021\nतेथे कर माझे जुळती – भाग १९ – माझ्या आत्या सप्टेंबर 27, 2021\nओझोन आणि हीलियम सप्टेंबर 16, 2021\nप्लॅस्टिक – ब्रह्मराक्षस की बागुलबोवा \nगॅलीलिओ आणि विज्ञान (सायन्स) ऑगस्ट 10, 2021\nकोपरनिकसचे संशोधन – सूर्यमालिका जुलै 29, 2021\nजुगाड पुराण जुलै 22, 2021\nएक धामधुमीचा दिवस (११ जुलै २००६) जुलै 11, 2021\nप्राचीन काळातील भारताची विज्ञानामधील प्रगति जून 29, 2021\nपरतलो मातृभूमीला मे 31, 2021\nइंद्र देवा रे देवा …. मे 25, 2021\nभगवान श्रीपरशुराम मे 14, 2021\nशून्याचा शोध मे 10, 2021\nपुण्याचा स्वाइनफ्ल्यू २००९ एप्रिल 14, 2021\nसिंहगड आणि मी एप्रिल 8, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://anandghare2.wordpress.com/2017/08/24/%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2021-12-05T07:12:44Z", "digest": "sha1:S7PDFCM3BPPGIHFJ7YDFFX62Z54E5623", "length": 17820, "nlines": 142, "source_domain": "anandghare2.wordpress.com", "title": "हरतालिका आणि शिवपार्वतींची गाणी | निवडक आनंदघन", "raw_content": "\nआजीचे घड्याळ (कालगणना) (3)\nकला आणि कलाकार (6)\nराणीचे शहर लंडन (6)\nबोलू ऐसे बोल (11)\nविज्ञान आणि तंत्रज्ञान (86)\nचीन चिनी चायनीज (5)\nसाहित्य आणि साहित्यिक (20)\nविठ्ठला तू वेडा कुंभार (6)\nहरतालिका आणि शिवपार्वतींची गाणी\nआज हरतालिका किंवा बोलीभाषेत हरताळका आहे. देवीची पूजा तिच्या अनेक रूपात केली जाते, विशेषतः काली, दुर्गा, चामुंडा आदि रूपांमध्ये ती दुष्टांचा नाश करतांना दिसते, तर लक्ष्मीच्या रूपात सुखसंपत्ती देणारी आणि सरस्वती किंवा शारदेच्या रूपात ती विद्यादायिनी किंवा कलेची अधिष्ठात्री असते. या इतर रूपांमध्ये स्त्री व पुरुष दोघेही तिची आराधना करतात, पण हरताळका, मंगळागौर वगैरे कांही व्रते मात्र खास स्त्रीवर्गासाठी राखून ठेवल्या आहेत. त्यात त्यांचेसाठी १०० टक्के आरक्षण असते. अविवाहित मुली आपल्या मनासारखा वर मिळावा म्हणून हे व्रत करतात आणि विवाहित स्त्रिया मिळालेला नवरा सोबत रहावा म्हणून ती चालू ठेवतात. या दिवशी देवी पार्वतीची पूजा कराय़चे मुख्य कारण म्हणजे तिने अशी मनोकामना धरली आणि ती पूर्ण करून दाखवली. त्यामुळे तिचे वरदान मिळाल्यावर आपली इच्छा पूर्ण करायला ती मदत करेल अशी अपेक्षा धरणे साहजीक आहे.\nकन्या वरयते रूपम् माता वित्तम् पिता श्रुतिम् असे एक सुभाषित आहे. आपल्या मुलीला कसली ददात पडू नये या दृष्टीने विचार करता तिचा नवरा गडगंज श्रीमंत असावा असे तिच्या आईला वाटते, तर त्या माणसाचा नावलौकिक चांगला असावा अशी मुलीच्या बापाची इच्छा असते. ���न्येला मात्र या दोन्हीपेक्षा रूपाचे महत्व जास्त वाटते. पार्वतीच्या बाबतीत असेच दिसते. तिच्या पहिल्या जन्मात दक्ष राजा तिचा पिता होता आणि दुस-या जन्मात नगाधिराज हिमालय. आपल्या मुलीला धनवान आणि सामर्थ्यवान पती मिळवून देणे या दोघांनाही सहज शक्य होते आणि तसा प्रयत्न ते करत होते. पण उमा व पार्वती यांना मात्र शंकराशीच लग्न करायचे होते. तो कसा होता\nउसकी निशानी वो भोला-भाला, उसके गले में सर्पों की माला \nवो कई हैं जिसके रूप, कहीं छाँव कहीं धूप, तेरा साजन है या बहुरूपिया\nघोड़ा न हाथी करे बैल सवारी, कैलाश परवत का वो तो जोगी, अच्छा वही दर-दर का भिखारी\nअसा विचित्र वर तिला पिया म्हणून हवा हवासा वाटत होता. आणि आधी हे प्रेम एकतर्फीच होते. शंकराची प्राप्ती व्हावी यासाठी पार्वतीने तपश्चर्या केली. स्व.शांता शेळके यांच्या शब्दात सांगायचे झाले तर\n आणुनिया चिंतनी, अपर्णा तप करिते काननी \n तिच्या पित्याने योजियला वर भोळा शंकर परी, उमेच्या भरलासे लोचनी \n चंद्रकला शिरि सर्प गळ्यातुनि युगायुगांचा भणंग जोगी, तोच आवडे मनी \n आगीमधुनी फूल कोवळे, फुलवी रात्रंदिनी \nतपश्चर्येने शंकर बधला नाही हे पाहून तिने भिल्लिणीचे रूप घेऊन त्याचे मन मोहून घेतले. हा देखील तपश्चर्येचाच एक भाग म्हणता येईल. त्यानंतर मात्र शिव आणि शक्ती यांचे मीलन झाले.\nउमेच्या रूपात लग्न झाल्यानंतर ती माहेराला दुरावली होती. दक्ष राजाने एक मोठा यज्ञ केला त्यासाठी विश्वातल्या सर्व लहान मोठ्या लोकांना आमंत्रण दिले पण शंकराला दिले नाही. तरीसुध्दा माहेरच्या ओढीने तिने आपणहून तिथे जायचे ठरवले. पण अपेक्षेसारखे तिचे स्वागत झाले नाही, तिच्या नव-याचा अनादराने उल्लेख केला गेला. ही गोष्ट त्या मानिनीला सहन झाली नाही आणि तिने यज्ञाच्या कुंडात स्वतःची आहुती दिली. स्व.ग.दि.माडगूळकरांनी या प्रसंगाचे सुंदर वर्णन केले आहे.\nमानभंग हाचि झाला मंडपी आहेर उमा म्हणे, यज्ञी माझे जळाले माहेर \nमाहेरीच्या सोहळ्यात, नाहि निमंत्रिले जामात चहू दिशी चालू होते संपदेचे थेर \nलक्ष्मीचे जमले दास, पुसे कोण वैराग्यास लेक पोटीचीही झाली कोप-यात केर \nआई-बाप, बंधु-बहिणी, दारिद्र्यात नसते कोणी दीन दानतीचे सारे धनाचे कुबेर \nदक्षसुता जळली मेली, नवे रूप आता ल्याली पित्याघरी झाला ऐसा, दिव्य पाहुणेर \nपरत सासु-याशी जाता, तोंड कसे दावू नाथा बोल ईश्वराचे झाले सत्य की अखेर \nप्राणनाथ करिती वास, स्वर्गतुल्य तो कैलास नाचतात सिद्धी तेथे, धरूनिया फेर \nअसो स्मशानी की रानी, पतीगृही पत्‍नी राणी महावस्त्र तेथे होते सतीचे जुनेर \nया सगळी गाणी सिनेमांमधली आहेत, पण त्यांच्या काव्यांमध्ये पौराणिक कथेतला दृष्टांत देऊन त्याची आधुनिक काळातल्या गोष्टींबरोबर सुरेख सांगड घातली आहे.\n« श्रीकृष्णाच्या चरित्रावरील लोकप्रिय गीते मूषक आणि माउस »\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nगुणवत्ता, दर्जा, स्तर, प्रत …… आणि क्वालिटी\nयंत्रे तयार करणारी यंत्रे नोव्हेंबर 11, 2021\nशाश्वत ऊर्जा ऑक्टोबर 20, 2021\nवातावरणामधील हवेचा दाब ऑक्टोबर 7, 2021\nतेथे कर माझे जुळती – भाग १९ – माझ्या आत्या सप्टेंबर 27, 2021\nओझोन आणि हीलियम सप्टेंबर 16, 2021\nप्लॅस्टिक – ब्रह्मराक्षस की बागुलबोवा \nगॅलीलिओ आणि विज्ञान (सायन्स) ऑगस्ट 10, 2021\nकोपरनिकसचे संशोधन – सूर्यमालिका जुलै 29, 2021\nजुगाड पुराण जुलै 22, 2021\nएक धामधुमीचा दिवस (११ जुलै २००६) जुलै 11, 2021\nप्राचीन काळातील भारताची विज्ञानामधील प्रगति जून 29, 2021\nपरतलो मातृभूमीला मे 31, 2021\nइंद्र देवा रे देवा …. मे 25, 2021\nभगवान श्रीपरशुराम मे 14, 2021\nशून्याचा शोध मे 10, 2021\nपुण्याचा स्वाइनफ्ल्यू २००९ एप्रिल 14, 2021\nसिंहगड आणि मी एप्रिल 8, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagirikhabardar.com/archives/1344", "date_download": "2021-12-05T08:17:30Z", "digest": "sha1:HPUZUZ3JGOENZMUUGJECIK3P4OCAE5YP", "length": 9806, "nlines": 124, "source_domain": "ratnagirikhabardar.com", "title": "साईराज-चिराग यांनी बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीचा किताब मिळवला | रत्नागिरी खबरदार", "raw_content": "\nHome जगभरातील घडामोडी ' साईराज-चिराग यांनी बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीचा किताब मिळवला\nसाईराज-चिराग यांनी बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीचा किताब मिळवला\nबँकॉक : भारताचे सात्विक साईराज रनकीरेड्डी व चिराग शेट्टी जोडीने रविवारी ऐतिहासिक कामगिरी करीत थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीचा किताब मिळवला. सात्विक व चिराग यांच्या जेतेपदाच्या रूपाने पहिल्यांदाच भारतीय पुरुष जोडीने बीडब्ल्यूएफ सुपर 500 स्पर्धेचे जेतेपद मिळवले आहे. भारतीय जोडीने जागतिक क्रमवारीत दुसर्‍या स्थानी असलेल्या चीनच्या ली जून हुई व लियु यु चेन जोडीला 21-19, 18-21, 21-18 असे पराभूत केले. हा सामना जवळपास एक ���ास दोन मिनिटे चालला. दोन्ही जोडीमधला हा केवळ दुसरा सामना आहे. यापूर्वी झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये चिनी जोडीने 21-19, 21-18 असा विजय मिळवला होता. अंतिम सामन्यात भारतीय जोडीने अधिक चुका न करता पहिल्या गेममध्ये 9-6 अशी आघाडी घेतली. चिनी खेळाडूंनी पुनरागमन करण्याचे प्रयत्न केले पण, भारतीय जोडीने ब्रेकपर्यंत 11-9 अशी आघाडी घेतली. यानंतर सात्विक व चिराग जोडीने संयम गमावला. त्यामुळे गेम 15-15 असा बरोबरीत आला; पण भारतीय जोडीने जोरदार खेळ करीत पहिला गेम 21-19 असा जिंकत आघाडी घेतली. दुसर्‍या गेममध्ये भारतीय जोडीने 5-2 अशी आघाडी घेतली आणि ही आघाडी पुढे वाढवत नेत 11-9 अशी केली. यावेळी चीनच्या जोडीने पुनरागमन करत गेम 14-14 असा बरोबरीत आणला. यानंतर त्यांनी सलग गुणांची कमाई करीत 21-18 असा गेम जिंकत सामना बरोबरीत आणला. त्यामुळे आणखीन चुरस निर्माण झाली. चीनच्या जोडीने तिसर्‍या गेमला जोरदार सुरुवात केली. त्यांनी सुरुवातीलाच 5-2 अशी आघाडी घेतली; पण भारतीय जोडीने जोरदार कामगिरी करीत सामन्यात पुनरागमन केले व गेम 14-14 असा बरोबरीत आणला. यानंतर सात्विक व चिराग जोडीने चमक दाखवत गेम 21-18 असा आपल्या नावे करीत जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.\nPrevious articleकुडाळ रेल्वे स्थानकात प्रवाशांचा हंगामा\nNext articleग्रंथालये अधिनियमात होणार चार सुधारणा\nओमायक्रॉननं चिंता वाढवली असताना ‘डब्ल्यूएचओ’कडून मोठा दिलासा\nकर्मचाऱ्यांना पगार न मिळाल्याचं ट्वीट आमचं नव्हे; पाकिस्तानचे स्पष्टीकरण\nमंगळ ग्रहावर दिसले अनोखे दृश्य\nखेड येथे 12 जुलै रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन\nकोकणातील निवासस्थानांचे १०० टक्के आरक्षण\n“दाऊदचा हस्तक असल्याचा आरोप असलेला रियाज भाटी हा राष्ट्रवादीचाच पदाधिकारी”\nवाझेंची नियुक्ती करू नका म्हणून शरद पवार, राऊत, देशमुखांना भेटलो होतो...\nतात्काळ पाहणी करून अंदाजपत्रक तयार करा : आमदार शेखर निकम\nमुख्यमंत्र्यांनी नाणार प्रकरणी सर्वपक्षीय बैठक बोलवावी आमदार अॅड. आशिष शेलार यांची...\nसिंधुदुर्गात लहान मुलांसाठी डीसीएचसी उभारणार : पालकमंत्री उदय सामंत\nराजापूर पंचायत समिती शिक्षण विभागातर्फे ‘राजापूर शिष्यवृत्ती अभियान’\nजिल्ह्यात आज 5 नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद\nज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे निधन\nभोस्ते शिवसेना विभागप्रमुखपदी युवराज गुजर यांची निवड\nकोकण रेल्वे म��ील प्लास्टिक मिश्रित वड्याने दोन वर्षाच्या मुलाची प्रकृती बिघडली\nदुचाकीसह दाम्पत्य कोसळले नदीत\nझाकण उघडे असल्याने महिला पडली गटारात\nजिगरी मित्र पाकिस्तानवर भडकला चीन\nकाश्मीरप्रश्न सुटला तर अण्वस्त्रांची गरज भासणार नाही : पाक पंतप्रधान इम्रान...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/krida/absence-shreyas-iyer-helm-delhi-capitals-will-go-yaa-11769", "date_download": "2021-12-05T08:37:51Z", "digest": "sha1:3GRS47ZNNJE4MLV3LO5UQRGPQANOGXZ6", "length": 6696, "nlines": 48, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "श्रेयस अय्यरच्या अनुपस्थित दिल्ली कॅपिटल्स संघाची धुरा जाऊ शकते ''या'' खेळाडूकडे?", "raw_content": "\nश्रेयस अय्यरच्या अनुपस्थित दिल्ली कॅपिटल्स संघाची धुरा जाऊ शकते ''या'' खेळाडूकडे\nनवी दिल्ली: भारत-इंग्लंड यांच्यात झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने 66 धावांनी इंग्लंडला मात दिली. मात्र याच सामन्यात टीम इंडियाचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर जायबंदी झाला. त्यामुळे तो उर्वरीत दोन एकदिवसीय सामन्याला आणि यंदाच्या आयपीएल हंगामाला मुकणार आहे. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्स संघासाठी हा मोठा धक्का बसला मानला जात आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये श्रेयस अय्यरच्या अनुपस्थित दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे.\nदिल्ली संघव्यवस्थापनाकडे श्रेयस अय्यरच्या अनुपस्थित कर्णधारपदासाठी अनेक पर्याय आहेत. टीम इंडियाचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन आणि अनुभवी फलंदाज अजिंक्य राहणे दिल्ली कॅपिटल्स संघात आहेत. दोघांकडे अनुक्रमे किंग्ज इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्सचं कर्णधारपद संभाळण्याचा अनुभव आहे. तसेच भारताचा युवा खेळाडू पृर्थ्वी शॉ आणि ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टिव्ह स्मिथ हे दोघेही कर्णधारपद संभाळू शकतात. तसेच स्फोटक फलंदाज शिखर धवनकडेही मोठा अनुभव आहे. परंतु इनसाइड स्पोर्टच्या रिपोर्टनुसार, यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याच्याकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधार पदाची धुरा जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र याबाबतचा अद्याप निर्णय झालेला नाही. संघाचे मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग आणि दिल्ली कॅपिटल्सचे टीम प्रमोटर्स यासंबंधीचा निर्णय लवकर घेतील. (In the absence of Shreyas Iyer the helm of the Delhi Capitals will go to Yaa)\nIPL 2021: धोनीनं CSK च्या चाहत्यांना दिलं सरप्राईज (VIDEO)\nयंदा 9 एप्रिलपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल��ी सुरुवात होणार आहे. आयपीएलचा हंगाम सुरु होण्यासाठी काही दिवसांचा अवधी राहिला असल्याने लवकरच दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाबाबतची घोषणा होण्याची शक्यत वर्तवली जात आहे. 30 मे ला आयपीएलचा अंतिम सामना पार पडणार आहे.\nदरम्यान, पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये य़ष्टिरक्षक श्रेयस अय्यर जायबंदी झाला असून इंग्लंड संघाची फलंदाजी सुरु असताना शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर इंग्लंडच्या जॉनी बेयरेस्टोने मारलेला फटका अडवताना श्रेयसच्या खांद्याला दुखापत झाली होती. श्रेयसच्या खांद्यावर सर्जरी होणार असल्याचं समजतयं.\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/topics/2611-terror-attack/", "date_download": "2021-12-05T08:24:58Z", "digest": "sha1:P7KRFZ63P42CLJJFLPLR3FZEUJAXWNS5", "length": 16688, "nlines": 145, "source_domain": "www.lokmat.com", "title": "26/11 Mumbai Terror Attacks Latest News In Marathi | 26/11 मुंबई हल्ला Photos, Videos | Lokmat.com", "raw_content": "\nरविवार ५ डिसेंबर २०२१\nकोरोना वायरस बातम्याभारत विरुद्ध न्यूझीलंडलोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्डसओमायक्रॉनममता बॅनर्जीकंगना राणौतबीसीसीआयलोकमत डिजीटल इन्फ्लूअन्सर ॲवॉर्ड २०२१नवाब मलिक बिग बॉस मराठी\n01:07 PMIND vs NZ, 2nd Test Live Updates : एजाझ पटेलचं राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडून कौतुक, ट्विट करून म्हणाले..\n12:55 PMVideo : अमित ठाकरेंचं आवाहन; मनसे महाराष्ट्रभर राबवणार 'समुद्र किनारा स्वच्छता मोहीम'\n12:22 PM जम्मू-काश्मीर: गुलमर्गमध्ये मोठी हिमवृष्टी; संपूर्ण परिसरात बर्फाची चादर\n12:01 PMट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील टीम इंडियाच्या कामगिरीवर सौरव गांगुलीचं परखड मत; म्हणाला, ४-५ वर्षांत...\n11:40 AM देशात ओमायक्रॉनचा पाचवा रुग्ण आढळला; टांझानियाहून दिल्लीत परतलेल्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह\n11:29 AMIND vs NZ, 2nd Test Live Updates : दहा विकेट्स घेणाऱ्या एजाझ पटेलचं अभिनंदन करण्यासाठी राहुल द्रविड, विराट कोहली पोहोचले किवी ड्रेसिंग रुममध्ये\n11:22 AM देशातील ५० टक्के नागरिकांचं लसीकरण पूर्ण; केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांची माहिती\n10:49 AMसारा तेंडुलकरची Date Night, फोटो झाले व्हायरल; जाणून घ्या कोण आहे तिच्यासोबत\n10:14 AMT10 League Final : ६,६,६,६,६,६,६...; आंद्रे रसेलची चौकार-षटकारांची आतषबाजी, १६ चेंडूंत कुटल्या ७८ धावा\n10:10 AM जळगाव : जुन्या वादातून पवन मुकुंदा सोनवणे (२५, रा. आदीत्य चौक, रामेश्वर काॅलनी) या तरुणाचा खून झाला आहे. रात्री ११ वाजता त्याच्यावर चाकू हल्ला झाला होता. आज सकाळी त्याची प्राणज्योत मालवली.\n10:05 AM मयांक अग्रवालचे अर्धशतक, चेतेश्वर पुजारासह पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी, भारताकडे ३६३ धावांची आघाडी\n09:59 AMममता बॅनर्जींनी आदित्य ठाकरेंकडे केली 'ही' मागणी; राऊतांनी सांगितला भेटीदरम्यानचा किस्सा\n09:48 AM नाशिक- बेमोसमी पावसानंतर नाशिक मध्ये नंतर हळूहळू थंडी वाढू लागली असून आज सकाळी अवघे नाशिक शहर धुक्यात हरवले होते. सकाळी धुक्यामुळे गोदकाठ आणि रस्तेही हरवले होते. आज सकाळी 17.9 अंश सेल्सिअस अशा किमान तापमानाची नोंद झाली.\n09:19 AMनवा पक्ष स्थापन करणार का गुलाम नबी आझाद म्हणाले, \"राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही\"\n11:15 PM'खुशाल कारवाई करा, काळजी करू नका', अमित शहांचे आयपीएस अधिकाऱ्यांना आदेश\nलोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्डस\nलोकमत डिजीटल इन्फ्लूअन्सर ॲवॉर्ड २०२१\n२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला हा मुंबई शहरावर १० पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला एक भीषण हल्ला होता. यामध्ये आठ हल्ले झाले. मुंबई येथे छत्रपति शिवाजी टर्मिनस, हॉटेल ताज महाल पॅलेस अँड टॉवर, हॉटेल ओबेरॉय ट्रायडेंट, लियोपोल्ड कॅफे, कामा हॉस्पिटल, नरीमन हाउस, मेट्रो सिनेमा, आणि टाइम्स ऑफ इंडिया इमारतीच्या मागील एक गल्ली या ठिकाणी हल्ले झाले\nराष्ट्रीय :26/11 दहशतवादी हल्ल्यावर सुब्रमण्यम स्वामींचा खळबळजनक दावा; सूत्रधाराचे सांगितले नाव\nSubramaniam Swamy on 26/11 terror attack Mumbai: गुरुवारी या दहशतवादी हल्ल्यांमागे कोणाचे कारस्थान होते, याबाबत त्यांनी एक ट्विट केले आहे. मुंबई हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे सर्वांना माहिती आहे. ...\nक्राइम :26/11 Terror Attack : तुकाराम ओंबळे यांच्या खिशातील २ रुपयांच्या नाण्याला एक गोळी जाऊन भिडली अन्...\n26/11 Terror Attack : पाचही राउंड ओंबळे यांच्या पोटाच्या आरपार गेले. ४ राउंड मानेच्या बाजूने बाहेर आणि एक राउंड हाडाला लागून खिशात असलेल्या २ रुपयांच्या नाण्याला जाऊन भिडला. त्या नाण्याचा आकार सी राउंडसारखा झाला होता. ते नाणेही न्यायालयात सादर केले. ...\nमुंबई :‘त्या’ भयानक रात्री गोलीनं जन्म घेतला; कामा हॉस्पिटलमधील ��टना आईनं सांगितली\nडॉक्टर मला सोडून तिथून गेले. गोंधळ झाला. सर्वजण इकडून तिकडे पळू लागले. १५-२० लोकं वार्डात शिरले. सर्व घाबरलेले होते. ...\nक्राइम :26/11 Terror Attack: ...तोपर्यंत पोलिसांनी कसाबला काठीने मारण्यास सुरुवात केली होती\n26/11 Terror Attack : तोपर्यंत पोलिसांनी कसाबला काठीने मारण्यास सुरुवात केली होती. अवघ्या ७ मिनिटांच्या या थरारानंतर कसाबला जिवंत पकडण्यात मुंबई पोलिसांना यश आले, असे महाले यांनी सांगितले. ...\nसखी :‘ताज’मधली २६/११ ची ती रात्र.. लेखिका रजिता कुलकर्णी सांगतात, त्यादिवशी अनुभवलेला भयंकर थरार\nबँकर रजिता कुलकर्णी-बग्गा (rajita kulkarni) यांचे ‘द अननोन एज’ हे पुस्तक नुकतंच प्रसिध्द झालं. जगण्यातली उमेद आणि संघर्ष यांचा सुंदर प्रवास त्या मांडतात, २६/११ च्या ताजवरच्या दहशतवादी हल्ल्यात प्रत्यक्ष अनुभवलेल्या रात्रीसह.. (The Unknown Edge) ...\nपुणे :Photos: पुणे शहर पोलिसांची मुंबई २६/११ च्या हल्ल्यातील शहिदांना अनोखी मानवंदना\nकुछ बाद उन्हें भी कर लो जो लौट के घर ना आये... या गीताप्रमाणे मुंबईमध्ये २६/११ ला झालेल्या हल्ल्यातील शहीद पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना मानवंदना देण्यासाठी पुणे पोलीस दलासह पुणेकरही सारसबागेत जमले. पुणे शहर पोलिसांनी शहीद सैनिकांच्या शौर्याचे प्रतिक ...\nमुंबई :२६/११ च्या दहशतवादी हल्ल्याला १३ वर्षे पूर्ण; प्रवीण दीक्षितांकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन\nप्रवीण दीक्षितांकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन ...\nक्राइम :26/11 Terror Attack : तुकाराम ओंबळे यांनी सर्व फायरिंग स्वतःच्या अंगावर झेलून आम्हाला जीवनदान दिले, नाहीतर...\nHemant Bavdhankar Praise Shahid Tukaram Omble : तुकाराम ओंबळे यांनी नुसतं कर्तृत्व नाही गाजवले. तर आम्ही उर्वरित १५ जण जिवंत राहू शकलो, ते तुकाराम ओंबळे यांच्यामुळेच. नाहीतर चित्र काही वेगळंच असले असते. सर्व फायरिंग स्वतःच्या अंगावर झेलून ओंबळे यांनी ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nभारत-पाक व्यापार सुरु झाल्यास ६ महिन्यात ६० वर्षाचा विकास होईल; सिद्धूचं पाकप्रेम पुन्हा उफाळलं\nNagaland: “आपल्याच भूमीत नागरिक, कर्मचारी सुरक्षित नाहीत, गृह मंत्रालय नेमकं काय करतंय\nCoronaVirus News: ओमायक्रॉनचा धोका वाढला असताना मोठा दिलासा; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली पॉझिटिव्ह बातमी\nOmicron News: डोंबिवलीतील ओमायक्रॉन रुग्णाबद्दल समोर आली महत्त्वाची माहिती; तुम्ही घ्या 'ही' काळजी\nVideo : अमित ठाकरेंचं आवाहन; मनसे महाराष्ट्रभर राबवणार 'समुद्र किनारा स्वच्छता मोहीम'\n पाकच्या दहशतवादी संघटनांना पुन्हा घातले पाठिशी; भारत देणार चोख प्रत्युत्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/bjp-agitation-for-temple-reopen-all-over-maharashtra-285253.html", "date_download": "2021-12-05T07:15:08Z", "digest": "sha1:TBZBBZ5E6FPDT2CVLTRWME4NHAEFW276", "length": 17609, "nlines": 261, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nराज्यातील मंदिरे सुरु करण्यासाठी भाजपचं ‘उपोषणास्त्र’; शिर्डी, सोलापूर, सांगली, कोल्हापुरात भाजपचे आंदोलन\nव्यापाऱ्यांचे होणारे नुकसान, त्याचबरोबर इथे काम करणाऱ्या कामगारांची उपासमार थांबवण्यासाठी साईबाबांचं मंदिर सुरु करा, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : राज्यात बार, हॉटेल्स सुरु झाली. पण मंदिरे अद्यापही बंदच आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील मंदिरे सुरु करण्याच्या मागणीसाठी भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. मंदिरे उघडण्यासाठी भाजपने लाक्षणिक उपोषणाचा इशारा दिला होता. त्यापार्श्वभूमीवर आज शिर्डीमध्ये साईबाबांचं मंदिर उघडण्यासाठी भाजपने आंदोलन केले आहे. भाजपच्या अध्यात्मिक समन्वय आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मंदिराजवळ निदर्शने केली. (BJP Agitation for Temple Reopen all over Maharashtra)\nकोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शिर्डीतील साईबाबांचे मंदिर 17 मार्चपासून बंद आहे. गेल्या सात महिन्यांपासून मंदिर बंद असल्यामुळे शिर्डीतील अर्थव्यवस्थेवर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. दरवर्षी कोट्यवधी रुपयांची उलाढाल शिर्डीमध्ये होत असते. साईंच्या दर्शनासाठी देशविदेशातून भाविक येत असतात. त्यामुळे इथले हॉटेल्स, छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचा उदरनिर्वाह होतो. मात्र, गेल्या सात महिन्यांपासून मंदिर बंद असल्यानं इथले व्यापारी आणि व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.\nव्यापाऱ्यांचे होणारे नुकसान, त्याचबरोबर इथे काम करणाऱ्या कामगारांची उपासमार थांबवण्यासाठी साईबाबांचं मंदिर सुरु करा, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे.\nसोलापूरमध्येही भाजप मंदिरांसाठी आक्रमक\nसोलापूरमध्येही मंदिरे सुरु करण्याच्या मागणीसाठी भाजपकडून आंदोलन करण्यात आले. ��ळीवेस इथल्या मल्लिकार्जुन मंदिराबाहेर आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी टाळ-मृदुंगाच्या गजरात उपोषणाला सुरुवात करण्यात आली. राज्यात बार नको, मंदिरे उघडा अशी मागणी यावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांनी ठाकरे सरकारकडे केली.\nसांगलीत मंदिरांसाठी भाजपचा घंटानाद\nसांगलीतील प्रसिद्ध गणपती मंदिरासमोर भाजपने आरती करत घंटानादही केला. यावेळी सरकारच्या धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सरकारने तातडीनं मंदिरांबाबतचा निर्णय घेतला नाही, तर मंदिरात घुसण्याचा इशारा भाजपकडून देण्यात आला.\nकोल्हापूरमध्ये भाजपकडून उपोषणाला सुरुवात\nमंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी भाजपकडून कोल्हापुरात लाक्षणिक उपोषणाला सुरुवात झाली आहे. मिरजकर तिकटीमधील शेष नारायणी मंदिराबाहेर भाजप पदाधिकारी उपोषणाला बसले आहेत. यावेळी महाविकास आघाडी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.\nमंदिरे सुरू करण्याचा निर्णय घाईघाईत घेणार नाही; मुख्यमंत्र्यांचा सबुरीचा मंत्र\nकोरोनामुळे मृत्यू झाला असेल तर….\nST कर्मचार्‍यांना भरघोस पगारवाढ\nराम के नाम, JNU पुन्हा चर्चेत, प्रशासनाच्या तीव्र विरोधानंतरही JNUSU नं डॉक्युमेंटरी दाखवली\nराष्ट्रीय 6 hours ago\nनायर रुग्णालय प्रकरणी आशिष शेलारांकडून दिशाभूल सुरु, महापौर किशोरी पेडणेकरांचा पलटवार\nVinayak Raut | देवेंद्र फडणवीसांच्या अज्ञानाला काय म्हणावं कळत नाही, विनायक राऊतांची टीका\nSanjay Raut | कॉंग्रेसशिवाय आघाडीचा विचार अयोग्य: संजय राऊत\n‘फडणवीसांना नाही तर चंद्रकांतदादांनाच घाई, पण त्यांचं नाव यादीतही नाही’, जयंत पाटलांचा खोचक टोला\nNawab Malik: जो डर गया, वो मर गया; नवाब मलिक यांचा प्रवीण दरेकरांना टोला\nअन्य जिल्हे 18 hours ago\nNashik| साहित्य संमेलनात पुस्तकांचे मार्केट डाऊन, ऑनलाईनला तेजी; 5 वर्षांत खरेच वेगळे चित्र असेल\nसेन्सेक्समधील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांचे बाजारमूल्य 1.29 लाख कोटींनी वाढले, TCS ला सर्वाधिक नफा\nNagpur alert | सरकारी नोकरीचे आमिष, सव्वापाच लाखांनी गंडविले\nपर्यटनाचा प्लॅन बनवत आहात तर ‘या’ क्रेडिट कार्डच्या माध्यमातून मिळू शकतात चांगल्या ऑफर\n, काय करावं आणि काय नाही; डॉ. भोंडवेंनी दिला सल्ला\nInvestment Tips: करोडपती होण्यासाठी 4 निश्चित मंत्र, त्यांना स्वीकारल्यास व्हाल श्रीमंत\nदेशभरातील ओमिक्रॉन रुग्णांच्या संख्येत वाढ, दिल्लीतही सापडला 1 ओमिक्रॉनबाधित रुग्ण\nAurangabad | औरंगाबादमध्ये कोल्ड्रिंक्सची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात, नागरिकांनी पळवले बॉक्स\nOmicron Virus: टांझानियातून आलेल्या व्यक्तिच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी सुरू; महापालिका ‘त्या’ प्रवाशांची बॅक हिस्ट्रीही तपासणार\nVIDEO | बाईकस्वाराला वाचवताना ट्रकला अपघात, पादचाऱ्यांकडून कोल्ड्रिंक्सची पळवापळवी\nOmicron case in Delhi : नवी दिल्लीत ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला, भारतातील रुग्णसंख्या 5 वर\nNashik| साहित्य संमेलनात पुस्तकांचे मार्केट डाऊन, ऑनलाईनला तेजी; 5 वर्षांत खरेच वेगळे चित्र असेल\nNagaland: नागालँड पेटले, गोळीबारात 11 जणांचा मृत्यू, संतप्त नागरिकांकडून जाळपोळ, सुरक्षा दलाची वाहने पेटवली\nपत्नीने सोनोग्राफीसाठी पैसे मागितले, नवऱ्याकडून लेकीची हत्या, नंतर आत्महत्येचा प्रयत्न\nराज्यातील 175 पोलीस अधिकाऱ्यांना पदोन्नती; मुंबईतील 57 जणांचा समावेश\nVIDEO | बाईकस्वाराला वाचवताना ट्रकला अपघात, पादचाऱ्यांकडून कोल्ड्रिंक्सची पळवापळवी\nOmicron Virus: टांझानियातून आलेल्या व्यक्तिच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी सुरू; महापालिका ‘त्या’ प्रवाशांची बॅक हिस्ट्रीही तपासणार\nIND vs NZ, 2nd Test, Day 3, LIVE Score: लंच ब्रेकपर्यंत भारताची 2 बाद 142 धावांपर्यंत मजल\nMaharashtra News LIVE Update | संपात सहभागी झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर आता बदलीचे नवे संकट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagirikhabardar.com/archives/4810", "date_download": "2021-12-05T08:26:32Z", "digest": "sha1:6WRLAJZOUPJ42IINEBGDNRTMXWGOQPEH", "length": 8007, "nlines": 127, "source_domain": "ratnagirikhabardar.com", "title": "अजित पवार यांच्यासह 70 नेत्यांवर राज्य सहकारी बँक घोटाळाप्रकरणी EDकडून गुन्हा दाखल | रत्नागिरी खबरदार", "raw_content": "\nHome महाराष्ट्र अजित पवार यांच्यासह 70 नेत्यांवर राज्य सहकारी बँक घोटाळाप्रकरणी EDकडून गुन्हा दाखल\nअजित पवार यांच्यासह 70 नेत्यांवर राज्य सहकारी बँक घोटाळाप्रकरणी EDकडून गुन्हा दाखल\nराज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 70 जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे, ही बातमी ‘द हिंदू’ या वर्तमानपत्रानं ही बातमी दिली आहे.\nसुरिंदर अरोरा यांनी या प्रकरणी 2010 साली हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती.\nया याचिकेवरील सुनावणीदरम्यान 22 ऑगस्ट 2019 रोजी मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला बँकेच्या संचालक मंडळावर पुढ��ल पाच दिवसात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.\nया आदेशानंतर मुंबईतील एमआरए पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. याच आधारावर आता ईडीनं या नेत्यांवर गुन्हा दाखल केला आहे.\nPrevious articleअमित शहा यांचा मुंबई दौरा रद्द युतीच्या चर्चेला पूर्णविराम \nNext articleमुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस सुरू\nकोरोनाची तिसरी लाट कदाचित ओमायक्रॉनच्या रुपात, मात्र घाबरण्याचं कारण नाही : आरोग्यमंत्री राजेश टोपे\nसंपकरी कर्मचाऱ्यांवर ‘मेस्मा’ कायद्यान्वये कारवाई होणार; एसटी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांचा इशारा\n‘ओमिक्रॉन’च्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील दर्शनाच्या नियमांमध्ये बदल\nजिल्ह्यात 402 पॉझिटिव्ह रुग्णांची भर\nशहरीभागात पालकांची संमती असल्यासच शाळा सुरू होणार : जिल्हाधिकारी\nमहानायक अमिताभ बच्चन यांच्यावर कविता चोरल्याचा आरोप\nठाकरे सरकार घेणार आणखी एक महत्त्वाचा निर्णय; जातीवाचक नावं होणार हद्दपार\nचिपळूणात घरफोडी करीत चोरट्याने पावणेतीन लाखांच्या दागिन्यांवर मारला डल्ला\nकेंद्र सरकारच्या सूचनेनुसार २० एप्रिलनंतर राज्यातील काही उद्योग सुरू होणारः सुभाष...\nजिल्ह्यात 24 तासात 11 नवे पॉझिटिव्ह\nफोटोग्राफर्सना आर्थिक पॅकेज द्यावे : अजय बाष्टे\nजिल्ह्यात आज 5 नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद\nज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे निधन\nभोस्ते शिवसेना विभागप्रमुखपदी युवराज गुजर यांची निवड\nकोकण रेल्वे मधील प्लास्टिक मिश्रित वड्याने दोन वर्षाच्या मुलाची प्रकृती बिघडली\nदुचाकीसह दाम्पत्य कोसळले नदीत\nझाकण उघडे असल्याने महिला पडली गटारात\nराज्यातील आयएएस पूर्व प्रशिक्षण केंद्रामध्ये सुधारणा करण्यासंदर्भात समितीचा अहवाल शासनाकडे सादर...\nआरोग्यमंत्री राजेश टोपे आणि शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची धारावी झोपडपट्टीला...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://alotmarathi.com/ndrf-information-in-marathi/", "date_download": "2021-12-05T08:12:47Z", "digest": "sha1:CSUDE445TY5PGRUIWJ4IFNE3E45VDF5E", "length": 7459, "nlines": 76, "source_domain": "alotmarathi.com", "title": "NDRF information in Marathi एनडीआरएफ राष्ट्रीय आपत्ती निवारण दल", "raw_content": "\nबरच काही आपल्या मराठी भाषेत\nNDRF “एनडीआरएफ” राष्ट्रीय आपत्ती निवारण दल माहिती.\nMay 15, 2021 by रोहित श्रीकांत\n1. NDRF म्हणजे काय\nNDRF full form is National Disaster Response Force. राष्ट्रीय आपत्ती निवारण दल ��्हणजे “एनडीआरएफ”. NDRF यंत्रणा मुख्यत्वे नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन आणि निवारणासाठी कार्य करते. कोणत्याही नैसर्गिक आपत्तीच्या वेळी राष्ट्रीय आपत्ती निवारण दल परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी कार्य करते. भूकंप, महापूर, त्सुनामी, चक्रीवादळ आणि इतर नैसर्गिक आपत्ती वेळी NDRF दलाला पाचारण करण्यात येते.\nराष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत राष्ट्रीय आपत्ती निवारण दल स्थापन करण्यात आले. “आपदा सेवा सदैव” हे NDRF चे घोषवाक्य आहे. यानुसार आपत्ती सेवेसाठी सदैव तत्पर असणारी यंत्रणा आहे. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत ही यंत्रणा कार्य करते. एकूण १२ बटालियन NDRF साठी कार्य करतात. SSB, BSF, CRPF, CISF या सारख्या पथकांमधून NDRF जवानांची निवड करण्यात येते.\nदेशामध्ये कार्यरत असणाऱ्या १२ बटालियन पुढीलप्रमाणे\n१. गुवाहाटी – आसाम\n२. कोलकत्ता – पश्चिम बंगाल\n३. मुंडाली – ओडिसा\n४. अरक्कोणम – तामिळ नाडु\n५. पुणे – महाराष्ट्र\n६. गांधीनगर – गुजरात\n७. गाझियाबाद – उत्तर प्रदेश\n८. भटिंडा – पंजाब\n९. पाटणा – बिहार\n१०. विजयवाडा – आंध्र प्रदेश\n११. वाराणसी – उत्तरप्रदेश\n१२. इटानगर – अरुणाचल प्रदेश\nकोणतीही नैसर्गिक आपत्ती ओढवली तर त्या ठिकाणी मदत पोचवण्याची जबाबदारी केंद्र सरकारची असते. National Disaster Management Authority (NDMA) या यंत्रणेच्या आदेशाने एनडीआरएफ कार्यरत असते. आपत्ती उद्भवलेल्या ठिकाणी पोहचून तेथील लोकांना सुखरूप बाहेर काढणे, त्यांना सुरक्षित ठिकाणी पोचवणे, परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न करणे ह्या सर्व जबाबदाऱ्या एनडीआरएफ पथक पार पाडते.\nNDRF पथकामध्ये अभियंता, डॉक्टर, तंत्रज्ञ, श्वानपथक यांचा देखील समावेश करण्यात येतो. कारण नैसर्गिक अथवा मानवनिर्मित आपत्ती उदभवली तर त्यावेळेस तातडीने जीव वाचण्यासाठी पुरातन करण्याची गरज असते. भूकंप, महापूर, वादळ अशा आपत्तीच्या वेळी एनडीआरएफ पथकांनी अतिशय कौतुकास्पद मदत कार्य केले आहे. (NDRF information in Marathi).\nNDRF “एनडीआरएफ” राष्ट्रीय आपत्ती निवारण दल माहिती.\nभारतीय निवडणूक आयोग माहिती मराठी\nराष्ट्रीय तपास यंत्रणा माहिती. NIA Information in Marathi.\nCategories यंत्रणा Tags NDRF, अप्पत्ती व्यवस्थापन, यंत्रणा Post navigation\nअमेझॉन किंडल बुक म्हणजे काय\nवेब सिरीज म्हणजे काय मालिका आणि वेब सिरीज मध्ये काय फरक आहे\nपुढील सर्व लेख ई-मेल द्वारे मिळवा\nऑनलाईन शॉपिंग करताना कोणती काळजी घ्यावी\nइथेनॉल बद्दल माहिती. इथेनॉलची निर्मिती, वापर आणि फायदे\nबिग बॉस शो विषयी माहिती\nक्रेडिट कार्ड विषयी माहिती\nडाँ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या बद्दल माहिती\nऑलिम्पिक बद्दल सविस्तर माहिती\nम्युच्युअल फंड म्हणजे काय\nऑनलाईन पॅन कार्ड कसे काढावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://misalpav.com/node/43380/backlinks", "date_download": "2021-12-05T08:08:50Z", "digest": "sha1:TZN4PM57QFQOFTGWZP7EYFWXGYIA4BSW", "length": 5807, "nlines": 112, "source_domain": "misalpav.com", "title": "Pages that link to मोढेरा - पाटण - आबू पर्यटन | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nमोढेरा - पाटण - आबू पर्यटन\nPages that link to मोढेरा - पाटण - आबू पर्यटन\nमिपा दिवाळी अंक २०२१\nमिसळपाव दिवाळी अंक २०२१\nअनुक्रमणिका - दिवाळी अंक २०२१\nसध्या 4 सदस्य हजर आहेत.\nनमस्कार, आज पर्यन्त नोंदणी केलेल्या सर्व नवीन सदस्यांचे खाते सक्रिय करण्यात आले आहे. सदस्य नोंदणी केल्यावर, ईमेल आला नसल्यास किंवा सदस्य होताना काहीही अडचण येत असल्यास कृपया admin@misalpav.com या पत्यावर संपर्क साधावा.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%A9", "date_download": "2021-12-05T08:55:35Z", "digest": "sha1:ALAKOXCVYPSKKPI44JTYJBVBOVYW54NR", "length": 7370, "nlines": 223, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. २००३ - विकिपीडिया", "raw_content": "\nइसवी सनानंतरचे दुसरे सहस्रक\n← अकरावे शतक - बारावे शतक - तेरावे शतक - चौदावे शतक - पंधरावे शतक - सोळावे शतक - सतरावे शतक - अठरावे शतक - एकोणिसावे शतक - विसावे शतक →\n← इसवी सनानंतर एकविसावे शतक →\nपहिले दशक २००१ - ०२ - ०३ - ०४ - ०५ - ०६ - ०७ - ०८ - ०९ - १०\nदुसरे दशक ११ - १२ - १३ - १४ - १५ - १६ - १७ - १८ - १९ - २०\nतिसरे दशक २१ - २२ - २३ - २४ - २५ - २६ - २७ - २८ - २९ - ३०\nचौथे दशक ३१ - ३२ - ३३ - ३४ - ३५ - ३६ - ३७ - ३८ - ३९ - ४०\nपाचवे दशक ४१ - ४२ - ४३ - ४४ - ४५ - ४६ - ४७ - ४८ - ४९ - ५०\nसहावे दशक ५१ - ५२ - ५३ - ५४ - ५५ - ५६ - ५७ - ५८ - ५९ - ६०\nसातवे दशक ६१ - ६२ - ६३ - ६४ - ६५ - ६६ - ६७ - ६८ - ६९ - ७०\nआठवे दशक ७१ - ७२ - ७३ - ७४ - ७५ - ७६ - ७७ - ७८ - ७९ - ८०\nनववे दशक ८१ - ८२ - ८३ - ८४ - ८५ - ८६ - ८७ - ८८ - ८९ - ९०\nदहावे दशक ९१ - ९२ - ९३ - ९४ - ९५ - ९६ - ९७ - ९८ - ९९ - २१००\nएकूण ५ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ५ उपवर्ग आहेत.\nइ.स. २००३ मधील निर्मिती‎ (२ प)\nइ.स. २००३ मधील खेळ‎ (१ क, १८ प)\nइ.स. २००३ मधील चित्रपट‎ (४ क, २३ प)\nइ.स. २००३ मधील जन्म‎ (१२ प)\nइ.स. २००३ मधील मृत्यू‎ (७३ प)\n\"इ.स. २००३\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी १३:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%B8_%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8", "date_download": "2021-12-05T07:50:01Z", "digest": "sha1:C3YKJXJJUEKG5OTN42JECIJUJKATEYJI", "length": 3537, "nlines": 55, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जागतिक रेडक्रॉस दिनला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nजागतिक रेडक्रॉस दिनला जोडलेली पाने\n← जागतिक रेडक्रॉस दिन\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण���या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख जागतिक रेडक्रॉस दिन या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nमे ८ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:दिनविशेष/मे ८ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:दिनविशेष/मे ‎ (← दुवे | संपादन)\nजयंत्यांची यादी ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagirikhabardar.com/archives/2831", "date_download": "2021-12-05T09:25:10Z", "digest": "sha1:KJJRQJSDEWN65AN5IAG7OKOGOY4CYIB3", "length": 8206, "nlines": 124, "source_domain": "ratnagirikhabardar.com", "title": "जगात उलथापालथ होत असतानाही भारतीय अर्थव्यवस्था सक्षम | रत्नागिरी खबरदार", "raw_content": "\nHome देशभरातील घडामोडी जगात उलथापालथ होत असतानाही भारतीय अर्थव्यवस्था सक्षम\nजगात उलथापालथ होत असतानाही भारतीय अर्थव्यवस्था सक्षम\nनवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्थेच्या निराशाजनक अवस्थेत जात असल्याने देशभरातून केंद्र सरकारवर सडकून टीका केली जात आहे. निती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनीही देशातील सध्याच्या आर्थिक स्थितीवर मोठा खुलासा करताना देशात अभूतपूर्व मंदीची स्थिती असून अर्थव्यवस्था धोक्यात असल्याचे म्हटले होते. या सर्व पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी पत्रकार परिषद घेऊन अर्थव्यवस्था भक्कम असल्याचे सांगितले. निर्मला सीतारामण जगभरात मंदीचा सामना केला जात असल्याचे म्हणाल्या. त्या पुढे म्हणाल्या, जगभरातील अभ्यास केल्यास लक्षात येईल, की अशी परिस्थिती फक्त भारतात नसून सर्वांनाच सामना करावा लागत आहे. जगाशी तुलना केल्यास भारतीय अर्थव्यवस्था सक्षम आहे. जीएसटी प्रणाली येत्या काही दिवसांमध्ये अधिक सुलभ केली जाणार आहे. अर्थव्यवस्थेतील सुधारणा हे सरकारचे प्राधान्य असल्याचे सीतारामण यांनी नमूद केले.\nPrevious articleफ्रान्समधील भारतीयांशी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संवाद\nNext articleसंस्कृती अभ्यासासाठी श्रावणधारा कार्यक्रमाचे आयोजन\nज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे निधन\n‘ओमिक्रॉन’ची धास्ती; केंद्राकडून ‘या’ सहा राज्यांना अलर्ट, पत्राद्वारे दिल्या सूचना\nब्रेकिंग : भारतात ‘ओमिक्रॉन’चा तिसरा रुग्ण आढळला\nकोरोनाने तंत��रज्ञानाच्या जवळ नेले, आता गरज इन्फ्रास्ट्रक्चरची : देवेंद्र फडणवीस\n56 वाले मुख्यमंत्री, 54 वाले उपमुख्यमंत्री होतात तर 119 वाले राज्यसभेत...\nधारावीतील कोरोना संसर्गावर नियंत्रण; WHO कडून कौतुक\nगुहागरात नवजात अर्भक सापडल्याने खळबळ\nजेसीआय दापोलीच्या वतीने महावृक्षारोपण\nजिल्ह्यात 24 तासात 98 जणांचे अहवाल निगेटिव्ह\n“आता राहुल गांधी यांनी स्वतः भाजपात प्रवेश करावा, हाच त्यांच्यासमोर शेवटचा...\nअतिआवश्यक सेवा देणाऱ्या आस्थापना वगळून मॉल, मार्केट कॉम्प्लेक्स आणि बाजारपेठा बंद...\nजिल्ह्यात आज 5 नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद\nज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे निधन\nभोस्ते शिवसेना विभागप्रमुखपदी युवराज गुजर यांची निवड\nकोकण रेल्वे मधील प्लास्टिक मिश्रित वड्याने दोन वर्षाच्या मुलाची प्रकृती बिघडली\nदुचाकीसह दाम्पत्य कोसळले नदीत\nझाकण उघडे असल्याने महिला पडली गटारात\nआचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी संभाजी भिडे यांच्याविरोधात अटक वाॅरंट जारी\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा साथीदार दानिश चिकनाला राजस्थानात अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.atakmatak.com/pictures", "date_download": "2021-12-05T08:11:54Z", "digest": "sha1:SLCCIMAM6LZKORFXWOY52ENCRM736AQJ", "length": 2021, "nlines": 40, "source_domain": "www.atakmatak.com", "title": "चित्रंबित्रं | अटक मटक", "raw_content": "\nसुट्टीतील धमाल १८: सचित्र-विनोद\nसुट्टीतील धमाल १३: फेस पेंटिंग\nएक छोटी दुःखी खरी (गोष्ट)\nआपण यांना पाहिलंय का\nआपण यांना पाहिलंय का\nआपण यांना पाहिलंय का\nआपण यांना पाहिलंय का\nआपण यांना पाहिलंय का\nआपण यांना पाहिलंय का\nआपण यांना पाहिलंय का\nआपण यांना पाहिलंय का\nआपण यांना पाहिलंय का\nस्लाव राक्षसकोश ३: चीखा\nआपण यांना पाहिलंय का\nआपण यांना पाहिलंय का\nस्लाव राक्षसकोश २: आशदाहा\nआपण यांना पाहिलंय का\nआपण यांना पाहिलंत का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/nagpur-swach-sarvakshan-18-postion/08202018", "date_download": "2021-12-05T08:36:15Z", "digest": "sha1:GNEU3SJANMYZCLVSOWDD3QAYTGCACZF2", "length": 6232, "nlines": 30, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "स्वच्छ भारत सर्वेक्षणात नागपूर १८ व्या क्रमांकावर - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nHome » स्वच्छ भारत सर्वेक्षणात नागपूर १८ व्या क्रमांकावर\nस्वच्छ भारत सर्वेक्षणात नागपूर १८ व्या क्रमांकावर\nनागपूर :- केंद्र शासनाकडून स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ भारत सर्वेक्षण जानेवार�� २०२० मध्ये करण्यात आले होते. या सर्वेक्षणात नागपूर शहराने १८ वा क्रमांक पटकावला आहे. मागच्या वर्षीचे सर्वेक्षणात नागपूर हे ५८ व्या क्रमांकावर होते. या वर्षी रँकिंगमध्ये नागपूर शहराने मोठी भरारी घेतली आहे. केंद्र शासनाचे गृह निर्माण आणि शहर विकास मंत्री मा. श्री. हरदीप सिंह पुरी यांनी दिल्लीमध्ये सर्वेक्षणाचा निकाल घोषित केला.\nगृह निर्माण आणि शहर विकास मंत्रालयाव्दारे घोषित केलेल्या निकालानुसार महाराष्ट्रातील १० शहरांपैकी नागपूर शहर हे पाचव्या क्रमांकावर घोषित करण्यात आले आहे. नागपूरला ४३४५ गुण स्पर्धेमध्ये प्राप्त झाले आहे. नागपूर शहराला सर्व्हीस लेवल प्रोग्रेस मध्ये १५०० पैकी १२०८, सर्टिफिकेशन मध्ये १५०० पैकी ५००, प्रत्यक्ष निरीक्षण मध्ये १५०० पैकी १३५४ आणि नागरिकांचे प्रतिसाद श्रेणी मध्ये १५०० पैकी १२८३ गुण मिळाले आहे. नागपूरला मागील वर्षी ६३.२२ टक्के गुण भेटले होते यावर्षी ७२.४ टक्के गुण प्राप्त झाले आहे.\nमहापौर श्री. संदीप जोशी यांनी नागपूरचा स्वच्छ भारत सर्वेक्षणात १८ वा क्रमांक प्राप्त झाल्याबद्दल नागपूर मनपाचे सर्व अधिकारी व कर्मचा-यांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी सांगितले की, तत्कालीन आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या नेतृत्वा खाली आरोगय विभागासह मनपाचे सर्व अधिकारी व कर्मचा-यांनी नागपूर शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी विशेष मेहनत घेतली होती या सर्वांचे महापौरांनी अभिनंदन केले आहे.\nत्यांनी सांगितले की स्वच्छते साठी “मम्मी पापा यू टू” मोहिम हाती घेण्यात आली होती. या अभियानात तीन लाख शालेय विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. यावर्षी सुध्दा मनपाची टीम चांगले कार्य करुन नागपूरचे रँकिंग पुढे नेण्याचा प्रयत्न करावे असे आवाहन महापौरांनी केले आहे. मनपा आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांनी देखील मनपाच्या टीमचे अभिनंदन करुन नागपूरचे रँकिंग अधिक चांगले होईल अशी अपेक्षा व्यक्त केली.\n← कामठी च्या बसस्थानकाहून सहा महिन्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.thosprahar.com/hundreds-of-flood-affected-families-in-susta-have-been-provided-with-dr-b-p/", "date_download": "2021-12-05T08:57:00Z", "digest": "sha1:HXQK7QQ5V2J2ZRZYN3J6JJYQ3A7GAPIN", "length": 14829, "nlines": 106, "source_domain": "www.thosprahar.com", "title": "सुस्ते येथील शंभर पूरग्रस्त कुटुंबांना स्वेरीच्या डॉ.बी.पी. रोंगे सरांनी केली मदत - ThosPrahar News | Thos Nirbhid Marathi Batmya", "raw_content": "\nक���ेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nवस्त्रहरणाच्या सीन शूटिंग नंतर ढसाढसा रडली द्रौपदी..पहा काय होत कारण..\nघाबरू नका हे आहेत उपाय आणि उपचार..\nअमळनेर: दामिनी पथकाचे मुंदडा विद्यालयात समुपदेशन..सर्व शाळांना देणार भेट..\nअमळनेर: एकतास येथे पिक नियोजनाची जलमिञांची गावसभा संपन्न..\nअमळनेर: सोनू भटू चौधरी यांची जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी व अंमळनेर तालुकाध्यक्ष छोटू रमेश चौधरी यांची निवड..\nमुख्यपेज/Pandharpur/सुस्ते येथील शंभर पूरग्रस्त कुटुंबांना स्वेरीच्या डॉ.बी.पी. रोंगे सरांनी केली मदत\nसुस्ते येथील शंभर पूरग्रस्त कुटुंबांना स्वेरीच्या डॉ.बी.पी. रोंगे सरांनी केली मदत\nसुस्ते येथील शंभर पूरग्रस्त कुटुंबांना स्वेरीच्या डॉ.बी.पी. रोंगे सरांनी केली मदत\nपंढरपूर तालुक्यातील सुस्ते येथे नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे सुस्ते (ता. पंढरपूर) गावावर संकट ओढवले आहे. गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पंढरपूरचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी सुस्ते येथील जवळपास शंभर पुरग्रस्त कुटुंबियांना अन्नधान्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासल्याचे दिसून येत आहे.\nनुकत्याच झालेल्या अतिवृष्टीने राज्यात थैमान घातले असून सर्वत्र पाण्यामुळे हाहाकार उडाला आहे. प्रत्त्येक ठिकाणचे दृष्य विदारक दिसत आहे. अशात डॉ. रोंगे सरांनी सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे महान कार्य केले आहे. प्रास्ताविकात अॅड. विजयकुमार नागटिळक म्हणाले की, ‘ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्चतंत्र शिक्षण घेण्यासाठी पूर्वी बाहेरगावी जावे लागत होते. डॉ. रोंगे सर कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणा यांचे विद्यार्थ्यांना धडे देत त्यांना सुसंस्कारित करत आहेत. त्यामुळे गोपाळपूरच्या ओसाड माळरानाचे रुपांतर आता नंदनवनात झाले आहे. डॉ. रोंगे सरांनी शिक्षण देत देत ��ामाजिक बांधिलकी देखील जोपासले आहे. भीमा नदीच्या पुरामुळे आपल्या गावाचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतातील इलेक्ट्रीक मोटार, स्टार्टर, केबल जळून गेली, उभी पिके व माती वाहून गेली. पुरात अडकलेल्या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. डॉ. रोंगे सरांनी थेट मदतीचा हात देऊन आपल्या गावातील शंभर पूरग्रस्त कुटुंबियांना आवश्यक अन्नधान्य, साखर, तांदूळ, चहा आदी साहित्याची मदत केली आहे.’ यावेळी शिक्षणतज्ञ डॉ. रोंगे म्हणाले की, ‘सुस्ते मधील नागरिक पुराच्या परिस्थितीला मागील काही दिवस धैर्याने टक्कर देत धीरोदत्तपणे जीवन जगत आहेत. खरंच त्यांच्या संयमाचे कौतुक करावे वाटते. या गावातील वकीलसाहेब, डॉक्टरमंडळी जागरूक नागरिक यांच्याशी चर्चा केल्यानंतर मदत करण्याचे ठरवले. आपणा सर्वांना सध्याच्या परिस्थितीला तोंड देत संकटावर मात करायची आहे. त्यामुळे धीर सोडू नका. येथील अवस्था पाहून छोटीशी मदत करावीशी वाटली. तरी त्याचा आपण स्वीकार करावा. तसेच सध्याची परिस्थती पाहता गरजू पूरग्रस्तांच्या पाल्यांना ‘कमवा व शिका’ योजनेतून स्वेरीमधील अभियांत्रिकी, फार्मसी व एम.बी.ए. या पदविका, पदवी व पदव्युत्तर पदवी शिक्षण देण्यासाठी सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल.’ असे डॉ. रोंगे यांनी सांगितले. यावेळी डॉ. विजय सालविठ्ठल, चंद्रकांत सालविठ्ठल, गणेश घाडगे, शरद लोकरे, विष्णू वाघमारे, योगेश चव्हाण, श्रीकांत चव्हाण, विलास गायकवाड, पांडुरंग कदम, संतोष लोखंडे, अजिंक्य नागटिळक, भाऊ पैलवान, अनिल यादव, प्रसाद करपे यांच्यासह सुस्ते येथील ग्रामस्थ उपस्थित होते.\nपंढरीत अवैद्य वाळूच्या वाहनासह आरोपीवर पोलिसांची कारवाई\nस्टेट बँकेच्या कॅशियर खिडकीतून चोरट्यांनी दाखवली हात की सफाई\nपत्रकार सुरक्षा समितीची पंढरपूर येथे बैठक – आंदोलने तीव्र करण्याचा निर्धार\nसरकोली ग्रामस्थांच्यावतीने युवा उद्योजक अभिजीत पाटील यांचा सत्कार शेतकऱ्यांशी संवाद व शेतकऱ्यांनी सांगितल्या उसाच्या अडचणी\nसरकोली ग्रामस्थांच्यावतीने युवा उद्योजक अभिजीत पाटील यांचा सत्कार शेतकऱ्यांशी संवाद व शेतकऱ्यांनी सांगितल्या उसाच्या अडचणी\nभीमशक्ती चौकात संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजन संपन्न\nठोसप्रहार न्यूज अँप डाउनलोड करा\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nअमळनेर : माईंड पार्लर मधील फलक, लोकांच्या चर्चेला उधाण…\nशशी थरूर यांचा 6 महिला खासदारांसोबत सेल्फी व्हायरल… कप्शनमुळे वादात..मागितली माफी…\nधक्कादायक: भाऊ झाला वैरी..अल्पवयीन बहिणीवरच केला भावांनी सतत बलात्कार..अल्पवयीन बहिणीवरच केला भावांनी सतत बलात्कार..गरोदर राहिल्यानंतर घटना उघडकीस..\nमहत्वाचे..पुरुषांच्या दाढी मुळे महिलांना जावे लागत आहे “या”आजाराला सामोरे..\nअमळनेर:अजून दोन तरुणी नेल्या पळऊन..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.thosprahar.com/in-parola-taluka-sima-panpatil-got-the-honor-of-being-the-first-woman-m-com-from-the-backward-classes/", "date_download": "2021-12-05T09:07:08Z", "digest": "sha1:Y4SEXRHKBF7LXZFQMVCHDEE72LKRNGSM", "length": 10671, "nlines": 107, "source_domain": "www.thosprahar.com", "title": "पारोळा तालुक्यात मागासवर्गीयां मधून प्रथम महिला एम. कॉम. होण्याच्या बहूमान मिळाला सिमा पानपाटील यांना.. - ThosPrahar News | Thos Nirbhid Marathi Batmya", "raw_content": "\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nवस्त्रहरणाच्या सीन शूटिंग नंतर ढसाढसा रडली द्रौपदी..पहा काय होत कारण..\nघाबरू नका हे आहेत उपाय आणि उपचार..\nअमळनेर: दामिनी पथकाचे मुंदडा विद्यालयात समुपदेशन..सर्व शाळांना देणार भेट..\nअमळनेर: एकतास येथे पिक नियोजनाची जलमिञांची गावसभा संपन्न..\nअमळनेर: सोनू भटू चौधरी यांची जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी व अंमळनेर तालुकाध्यक्ष छोटू रमेश चौधरी यांची निवड..\nमुख्यपेज/Parola/पारोळा तालुक्यात मागासवर्गीयां मधून प्रथम महिला एम. कॉम. होण्याच्या बहूमान मिळाला सिमा पानपाटील यांना..\nपारोळा तालुक्यात मागासवर्गीयां मधून प्रथम महिला एम. कॉम. होण्याच्या बहूमान मिळाला सिमा पानपाटील यांना..\nपारोळा तालुक्यात मागासवर्गीयां मधून प्रथम महिला एम. कॉम. होण्याच्या बहूमान मिळाला सिमा पानपाटील यांना..\nप्रतिनिधी – कमलेश चौधरी\nपारोळा : वाणिज्य शाखा म्हटलं म्हणजे आपल्याला आठवतं मुंबई पुणे , त्यातल्या त्यात मोठं मोठ्या मातब्बर आणि व्यापारी लोकांची लेकरं. वाणिज्य शाखा ही गरिबांसाठी नाहीच अशी मागासवर्गीयांमध्ये समज असताना\nपारोळा येथील सिमा पानपाटील यांनी एम. कॉम उत्तीर्ण होत पारोळा तालुक्यातून मागासवर्गीय महिलांमधून वाणिज्य शाखेच्या एम कॉम होण्याचा प्रथम महिला होण्याचा बहुमान मिळवला आहे. तालुक्यात अद्याप पर्यंत मागासवर्गीय महिलामंधून कुणीही एम कॉम झालं नव्हतं. कुठलेही कुणाचेही मार्गदर्शन नसतांना सीमा पानपाटील यांनी अभ्यासात अपार मेहनत घेत यश संपादन केले आहे. तरी त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.सीमा पान पाटील यांनी बी .कॉम किसान महाविदयलय येथे पूर्ण करत एम. कॉम हे मुळजी जेठा महाविद्यालय जळगाव येथे केले आहे.\nसीमा पान पाटील ह्या पत्रकार जितेंद्र वानखेडे यांच्या बघीनी आहेत.\nसाध्या पद्धतीने साजरा होणार ब्रह्म उत्सव\nपारोळा पोलिसांनी आवळल्या मोटार सायकल चोरांच्या मुसक्या\nग्रामरोजगार सेवकांच्या समस्या सोडवा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल\nबोरी नदी काठावरील गावांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा\nबोरी नदी काठावरील गावांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करत सण साजरे करावेत..उपविभागीय अधिकारी राकेश जाधव\nठोसप्रहार न्यूज अँप डाउनलोड करा\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टप���ी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nअमळनेर : माईंड पार्लर मधील फलक, लोकांच्या चर्चेला उधाण…\nशशी थरूर यांचा 6 महिला खासदारांसोबत सेल्फी व्हायरल… कप्शनमुळे वादात..मागितली माफी…\nधक्कादायक: भाऊ झाला वैरी..अल्पवयीन बहिणीवरच केला भावांनी सतत बलात्कार..अल्पवयीन बहिणीवरच केला भावांनी सतत बलात्कार..गरोदर राहिल्यानंतर घटना उघडकीस..\nमहत्वाचे..पुरुषांच्या दाढी मुळे महिलांना जावे लागत आहे “या”आजाराला सामोरे..\nअमळनेर:अजून दोन तरुणी नेल्या पळऊन..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%AD%E0%A5%A9%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95", "date_download": "2021-12-05T08:31:58Z", "digest": "sha1:ERCOAVB2XPMUQAVZ7KKEUSWGT34RDHF7", "length": 5068, "nlines": 146, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.चे ७३० चे दशक - विकिपीडिया", "raw_content": "इ.स.चे ७३० चे दशक\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ७ वे शतक - ८ वे शतक - ९ वे शतक\nदशके: ७०० चे ७१० चे ७२० चे ७३० चे ७४० चे ७५० चे ७६० चे\nवर्षे: ७३० ७३१ ७३२ ७३३ ७३४\n७३५ ७३६ ७३७ ७३८ ७३९\nवर्ग: जन्म - मृत्यू - शोध\nस्थापत्य - निर्मिती - समाप्ती\nइ.स.चे ७३० चे दशक\nइ.स.च्या ८ व्या शतकातील दशके\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील दशके\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ सप्टेंबर २०१४ रोजी १९:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagirikhabardar.com/archives/5505", "date_download": "2021-12-05T09:15:59Z", "digest": "sha1:Q5MG5SBC2RP5KM7VBWAPOKRPKB45ACOA", "length": 10401, "nlines": 124, "source_domain": "ratnagirikhabardar.com", "title": "भाजप हा राष्ट्रीय स्तरावरचा मोठा पक्ष; म्हणून त्यांना दिला मोठा घास : शिवसेना | रत्नागिरी खबरदार", "raw_content": "\nHome महाराष्ट्र भाजप हा राष्ट्रीय स्तरावरचा मोठा पक्ष; म्हणून त्यांना दिला मोठा घास :...\nभाजप हा राष्ट्रीय स्तरावरचा मोठा पक्ष; म्हणून त्यांना दिला मोठा घास : शिवसेना\nमुंबई : भाजप-शिवसेना युतीचे जागावाटप निश्चित झाले. भाजपला १६४ तर शिवसेनेला १२४ जागा मिळाल्या. युतीतील जागावाटपाबाबत शिवसेनेने भाष्य केले आहे. अखेर भाजप हा राष्ट्रीय स्तरावरचा मोठा पक्ष असून त्यांना मोठा घास दिला असल्याचे शिवसेनेने मान्य केले आहे. युती म्हटली की, देवाण- घेवाण व्हायचीच. यावेळी शिवसेनेच्या बाबतीत घेवाण कमी व देवाण जास्त झाली हे मान्य करावेच लागेल, पण घेवाणीत जे आले त्यात शंभर टक्के यश मिळवायचेच असा आमचा निर्धार आहे, असे शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून म्हटले आहे. भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय स्तरावर मोठा पक्ष बनला आहे. अनेक पक्षांतले प्रमुख लोक महाराष्ट्रात त्यांच्या ओसरीवर बसले आहेत. त्यांचा यथायोग्य पाहुणचार करायचा म्हटल्यावर त्यांना मोठा घास लागणार व आम्ही तो मोठ्या मनाने मान्य केला आहे. यास सिंहाचा वाटा म्हणायचे की आणखी काही हे ज्याचे त्याने ठरवायचे, पण भाजपच्या पदरात ‘मित्रपक्ष’ नामक दत्तk विधानेही जास्त आहेत, त्यांनाही वाटा द्यावा लागेल अशी एकंदरीत गोळाबेरीज झाली व त्यात शिवसेनेने सवाशेच्या आसपास जागा लढवण्याचे ठरवले, असे शिवसेनेने स्पष्ट केले आहे. शिवसेनेच्या वाटेवर आतापर्यंत अनेक मांजरे आडवी गेली, अनेकांनी खड्डे खणले व काटे पेरले. त्या सगळ्यांना पुरुन उरलेली ही शिवसेना आहे याचे भान शिवसेनेच्या बाबतीत वेडीवाकडी स्वप्ने पाहणाऱ्यांनी ठेवले तर ते त्यांच्या आरोग्यासाठी बरे ठरेल, असा टोलाही लगावला आहे. युतीत दोन पक्षांची जास्तीत जास्त मुद्यांवर सहमती आहे. तसे विरोधकांच्या बाबतीत सांगता येईल काय रिंगणात उतरणे सोपे असते, पण रिंगणात टिकणे अवघड असते. आता मैदानही आमचे, रिंगणही आमचे व रिंगणात धावणारे विजयी अश्वही आमचे. युती झाली आहे, विजय पक्का आहे, असा विश्वास शिवसेनेने व्यक्त केला आहे.\nPrevious articleदहा लाखांप���्यंतचा आयकर १०% कमी होणार\nNext articleभाजपने 125 तर शिवसेनेने 70 जणांना उमेदवारी केली जाहीर\nकोरोनाची तिसरी लाट कदाचित ओमायक्रॉनच्या रुपात, मात्र घाबरण्याचं कारण नाही : आरोग्यमंत्री राजेश टोपे\nसंपकरी कर्मचाऱ्यांवर ‘मेस्मा’ कायद्यान्वये कारवाई होणार; एसटी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांचा इशारा\n‘ओमिक्रॉन’च्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील दर्शनाच्या नियमांमध्ये बदल\nसांगली जिल्ह्यात नवे 1174 रुग्ण\nमराठा आरक्षण: आणखी किती पिढ्या आरक्षण सुरू राहणार\nकोल्हापुरातील शहीद जवानांच्या कुटुंबाना प्रत्येकी १ कोटीची मदत\nकोरोनामुळे अमेरिकेत प्रत्येक मुलामागे ३६०० डॉलर मदत\nसंशयातून पतीने पत्नीवर केला कोयत्याने हल्ला\nभाजपच्या दिग्गज नेत्या मृदुला सिन्हा यांचे निधन\n“महाविकास आघाडीचं सरकार पाडणारा अजून जन्माला यायचाय; हे कोणा येरा गबाळ्याचं...\nआफ्रिकेत सापडला जगातील तिसरा सर्वात मोठा हिरा\nजिल्ह्यात आज 5 नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद\nज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे निधन\nभोस्ते शिवसेना विभागप्रमुखपदी युवराज गुजर यांची निवड\nकोकण रेल्वे मधील प्लास्टिक मिश्रित वड्याने दोन वर्षाच्या मुलाची प्रकृती बिघडली\nदुचाकीसह दाम्पत्य कोसळले नदीत\nझाकण उघडे असल्याने महिला पडली गटारात\n“मोठ्या साहेबांच्या ड्रॉवरमधून ‘ते’ पत्र चोरताना अजितदादांसोबत भाजपाची कोण कोण लोकं...\n…तेव्हा राज्यात तातडीने लॉकडाऊन ऑटोमोडमध्ये करण्यात येईल : राजेश टोपे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/ANTARIKSHACHYA-ANTRANAGAT/1089.aspx", "date_download": "2021-12-05T07:53:15Z", "digest": "sha1:V2MLN36H2IQ6QMN5FNXM2VSM2U3UV3GK", "length": 12944, "nlines": 186, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "ANTARIKSHACHYA ANTRANAGAT", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nखगोलशास्त्राचा अभ्यास करायचा झाल्यास किचकट गणित व भौतिकशास्त्र अशा गंभीर विषयांना तोंड द्यावे लागते. मात्र खगोलशास्त्रातील गणित व भौतिकशास्त्र वगळून जर त्यातील फक्त मनोरंजक माहिती मिळवायची इच्छा असेल, तर त्याने प्रस्तुत पुस्तक जरूर वाचावे. हलक्या पुÂलक्या भाषेत खगोलशास्त्राशी तोंडओळख करून देता देता लेखिका आपल्या सूर्यमालेतील सभासदांविषयी माहिती देते. तसेच सूर्यमालेबाहेरील विविध परग्रह, ते शोधण्याच्या पद्ध��ी, तारे व ताNयांचे रंग यासंबंधी माहिती देते. विविध प्रकारच्या दुर्बिणी, त्यातून होणारे ब्रह्मांडाचे दर्शन, गुरुत्वीय भिंगांसारखे चमत्कार, तर विश्वनिर्मितीसंबंधी अजूनही समाधानकारक विवेचन न मिळाल्याने शास्त्रज्ञांनी मांडलेले ‘बिग बँग’, ‘स्टेडी स्टेट युनिव्हर्स’ इ. सिद्धान्त विविध लेखांद्वारे लेखिकेने मांडले आहेत.\nलग्ना नंतरच्या पहील्याच प्रवासात फ्रँक आणि लिली या दोघांनी ठरवले की आपल्याला बारा मुलं असावीत . फ्रँक ला मूलं आवडायची आणि लिलीला झालेली मूलं आवडू लागली . \" चिपर बाय द डझन \"ही शंभर वर्षापूर्वी लिहीली गेलेली भन्नाट विनोदी सत्यघटनेवरची कादंबरी . याला आ्मकथन म्हणावे लागेल , कारण त्या बारा मूलांपैकी बहीणभाऊ या दोघांनी मिळून त्या कुटूंबाची मजेदार कहाणी लिहीलीय . फ्रँक जुनियर व अर्नेस्टाईन यांनी फक्त 140 पानांत कादंबरी संपविलीय . पुस्तक हातात घेतले व सुरु झाला स्वतःशीच हासरा संवाद . दररोज हसता यावे यासाठी थोडेथोडे करून आठ दिवसात कादंबरी संपवीली . शैक्षणिक , गतिविषयी , वेळाविषयी अश्या कांही भन्नाट कल्पना अमलात आणल्यात की बस्स् . फ्रँक स्वतः इंजीनीयर . अमेरीकेतील व जर्मनीतील मोठ मोठ्या कंपनींचा सल्लागार .कमीत कमी वेळात जास्तीत जास्त काम अचुकपणे कसे करावे यावरचे धडे देण्यासाठी फ्रँक ला बोलावले जायचे . आजच्या भाषेत \"मॅनेजमेंट गुरु \" . सर्व संकल्पना घरी अमलात आणल्या जायच्या यातूनच फक्त सतरा वर्षात बारा मुलांचे कुटूंब उभे राहीले . अनेक उपक्रमांचा जनक , स्वतःच्या शैक्षणिक कल्पना त्यावेळी थियेटर मध्ये दाखविल्या जायच्या .. लिलीही कांही कमी नव्हती . ती होती निष्णात भाषणतज्ञ . तिच्या भाषणांचे कार्यक्रम व्हायचे . एवढ्या प्रचंड कुटूंबात प्रत्येकजन शिस्तीत प्रगती करतोय ही खरेच कमालीची गोष्ट आहे . एक दोन मूलांना सांभाळताना होणारी कसरत आठवली की बारा मूलांचा सांभाळ ही भयावह कल्पना वाटतेच . कादंबरी वाचावीच कारण बेस्टसेलर आहे , त्याच कादंबरी वर छानसा सिनेमाही पाहाच. अनेक भाषात भाषांतरे झालीत. पानापानात छाटे छोटे विनोद व नवनवीन प्रयोग , हास्याचे फवारे , कुणीतरी पाहतय म्हणून चोरून हासण्याचा नवीन प्रकारही वाचताना घडतोच . ... दयानंद पोतदार ..... ...Read more\nखरच अंगावर काटा आणणारे हे पुस्तक आहे . नादियाची will power खूप मजबूत होती . तिची इच्छा शक्ती प्र���ळ होती . मृत्यू च्या जबड्यात असतानाही संयमाने स्वताची सुटका करून घेतली.नादिया ने आपल सर्वस्व गमावल कुटूंब गमावलं डोळयादेखत सगळ्याची राख रांगोळी झाली . यावर नादिया ने मात केली . Hats off नादिया . ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://www.maxmaharashtra.com/bs-politics/afghanistan-taliban-kabul-afganistan-news-afghans-have-broken-shackles-of-slavery-pakistan-pm-imran-khan-983699", "date_download": "2021-12-05T07:40:37Z", "digest": "sha1:DMZDBUKPZH6K4LUIZRWEJTFOYD7FPE5T", "length": 8629, "nlines": 81, "source_domain": "www.maxmaharashtra.com", "title": "'तालिबानने गुलामगिरीची बेडी तोडली' तालिबानच्या विजयावर इम्रान खान यांचे अजब विधान...", "raw_content": "\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nHome > Politics > 'तालिबानने गुलामगिरीची बेडी तोडली' तालिबानच्या विजयावर इम्रान खान यांचे अजब विधान...\n'तालिबानने गुलामगिरीची बेडी तोडली' तालिबानच्या विजयावर इम्रान खान यांचे अजब विधान...\nपाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अफगाणिस्तानवर तालिबानने मिळवलेल्या विजयाबाबत पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. तालिबानचा विजय म्हणजे 'गुलामगिरीच्या बेडीतून मुक्तता' आहे. असं इम्रान खान यांनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे, रविवारी राजधानी काबूलवर ताबा मिळवल्यानंतर तालिबानने संपूर्ण अफगाणिस्तानचा ताबा घेतला. अफगाणिस्तानची सत्ता कट्टरपंथियांच्या हातात गेल्याने आता महिलांना शिक्षण, रोजगार यासह लग्नाचा अधिकार नाकारला जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.\nशिक्षणाच्या माध्यमांच्या स्वरूपात इंग्रजी आणि संस्कृतवर होणाऱ्या प्रभावाच्या मुद्द्यावर बोलतांना इम्रान खान म्हणाले, \"तुम्ही इतरांची संस्कृती स्वीकारता आणि मानसिकदृष्ट्या त्याच्या अधीन होता. जेव्हा असं घडतं तेव्हा लक्षात ठेवा की ते वास्तविक गुलामगिरीपेक्षा वाईट आहे. सांस्कृतिक गुलामगिरीची साखळी सोडवणे कठीण आहे. मात्र, सध्या अफगाणिस्तानात जे काही घडत आहे, त्याने गुलामगिरीच्या बेड्या तोडल्या आहेत.\"\nउल्लेखनीय म्हणजे, युद्धग्रस्त अफगाणिस्तानमध्ये भीतीचं वातावरण आ���े. दरम्यान, तालिबानने रविवारी देशाची राजधानी काबूलवर ताबा मिळवला असून एका प्रकारे, आता संपूर्ण अफगाणिस्तानवर तालिबानचे नियंत्रण प्रस्थापित झाले आहे. दुसरीकडे अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ गनी यांनी शेजारच्या ताजिकिस्तानमध्ये आश्रय घेतला आहे.\nतालिबानच्या सशस्त्र सदस्यांनी राष्ट्रपती भवनाचा ताबा घेतल्याचे फोटोही समोर आले आहेत. तालिबानने काबूलवर कब्जा केल्यानंतर भीतीची परिस्थिती निर्माण झाली असून भीतीमुळे लोक देश सोडून जात आहेत.\nदरम्यान, एका न्यूज रिपोर्टनुसार, राजधानी काबुलच्या विमानतळावर जमलेल्या हजारो लोकांमध्ये चेंगराचेंगरी झाल्याने 5 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. प्रत्येकाला कोणत्याही परिस्थितीत विमानात प्रवेश करायचा होता. खरं तर, सोमवारी, हजारो लोक देश सोडण्यासाठी विमानतळावर आणि विमानतळाच्या आसपास जमले होते. दरम्यान, सोमवारी सकाळी काबूल विमानतळावर गोंधळ उडाला असता जमावाला पांगवण्यासाठी अमेरिकन सैन्याला हवेत गोळीबार करावा लागला.\nदरम्यान, अफगाणिस्तानमधील वेगाने बदलत्या परिस्थितीवर \"गंभीर चिंता\" व्यक्त करत संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी रविवारी तालिबान आणि इतर सर्व पक्षांना \"संयम\" बाळगण्याचे आवाहन केले आहे. जीवनाचे रक्षण करा आणि मानवी गरजा पूर्ण करता येतील याची खात्री करा. असं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनेही म्हटलं आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.thosprahar.com/national-republican-party-will-contest-independent-elections-without-listening-to-established-parties-annasaheb-katare-2/", "date_download": "2021-12-05T07:38:08Z", "digest": "sha1:CXRBGFCYUBUO65OJRZIVQE5QCGOIO63R", "length": 18021, "nlines": 123, "source_domain": "www.thosprahar.com", "title": "प्रस्थापित पक्षांच्या नादी न लागता राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष स्वतंत्र निवडणुका लढविणार -अण्णासाहेब कटारे . - ThosPrahar News | Thos Nirbhid Marathi Batmya", "raw_content": "\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nवस्त्रहरणाच्या सीन शूटिंग नंतर ढसाढसा रडली द्र��पदी..पहा काय होत कारण..\nघाबरू नका हे आहेत उपाय आणि उपचार..\nअमळनेर: दामिनी पथकाचे मुंदडा विद्यालयात समुपदेशन..सर्व शाळांना देणार भेट..\nअमळनेर: एकतास येथे पिक नियोजनाची जलमिञांची गावसभा संपन्न..\nअमळनेर: सोनू भटू चौधरी यांची जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी व अंमळनेर तालुकाध्यक्ष छोटू रमेश चौधरी यांची निवड..\nमुख्यपेज/Nashik/प्रस्थापित पक्षांच्या नादी न लागता राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष स्वतंत्र निवडणुका लढविणार -अण्णासाहेब कटारे .\nप्रस्थापित पक्षांच्या नादी न लागता राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष स्वतंत्र निवडणुका लढविणार -अण्णासाहेब कटारे .\nप्रस्थापित पक्षांच्या नादी न लागता राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष स्वतंत्र निवडणुका लढविणार -अण्णासाहेब कटारे\nनाशिक= राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा ठाणे जिल्हा कार्यकर्ता पदाधिकारी मेळावा हॉटेल शिवनेरी ,वाडा रोड, अस्नोली व्हिलेज ,भिवंडी ठाणे येथे\nराष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे\nयांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.\nमेळाव्यास मार्गदर्शन करतांना अण्णासाहेब कटारे यांनी आपल्या भाषणात सांगितले की येथील प्रस्थापीत व्यवस्थेने गरीब घटकांचा आवाज कधीही बुलंद होऊ दिला नाही, नेहमीच जाती/पातीचे /धर्माचे राजकारण करून येथील उपेक्षित/ वंचित /गरीब घटकांना दुर्लक्षित ठेवण्याचे कुटिल कारस्थान केले.\nदेशातील /राज्यातील प्रस्थापित पक्षांनी देखील कधी या घटकांकडे सकारात्मकतेने पाहिले नाही केवळ आपल्या सत्तेसाठी या निर्णायक असलेल्या गरीब घटकांचे मते (हायजॅक)\nपळविण्याचे काम केले आहे. गरिबांना/ वंचितांना सत्तेत सहभाग न मिळाल्यामुळे त्यांची आर्थिक-सामाजिक -शैक्षणिक व राजकीय प्रगती देखील होऊ शकली नाही.हे सत्य लपून राहिले नाही म्हणूनच\nआम्ही रिपब्लिकन” हे समाज जोडो अभियान संपूर्ण महाराष्ट्रात उभे केले आहे व त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून समाज घटकातील सर्वच घटक राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षात दाखल होत असल्याने आता प्रस्थापित पक्षाच्या नादी न लागता आपली स्वतंत्र ताकद आजमविण्याचा निर्णय राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने घेतलाअसून ठाणे जिल्ह्यातील महानगरपालिका/ नगरपालिका/ जिल्हा परिषद /पंचायत समिती /आदी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्वच सार्वत्रिक निवडणुका लढविण्याचा निर्णय मेळाव्यात घेण्यात आला.\nमेळाव्यास प्रमु�� अतिथी म्हणून राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते गिरीषजी अकोलकर , कोकण प्रदेशाध्यक्ष प्रदीपजी रोकडे, युवा नेते बिपिन भाई कटारे,मुंबई प्रदेश महासचिव सचिन भाऊ नागरे,प्रशांत कटारे उपस्थित होते.\nमेळाव्याचे नियोजन ठाणे जिल्हाध्यक्ष ॲड.दिनेश जी ठाकरे यांनी केले होते.\nवाढत्या महागाईमुळे देशातील सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले,\nपेट्रोल/डिझेल/गॅस व जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत महागाईमुळे देशातील सर्वसामान्य माणूस कोलमडून पडला असून त्याकडे केंद्रशासन /राज्य सरकार ढुंकूनही पाहावयास तयार नाही.अत्यंत दयनीय अवस्थेत येथील गरीब घटक आपले जीवन कंठीत आहे.\nदिवसेंदिवस पेट्रोल, डिझेल, गॅस च्या वाढत्या किंमती ने तर सामान्य माणूस हतबल झाला आहे शासनाकडून त्यांना कुठलाही दिलासा आधार दिला जात नाही.\nबेरोजगारी ने डोके वर काढले असून अनेकांचे रोजगार देखील गेले आहेत, त्यांचे संसार उध्वस्त होऊ लागले आहे ही अत्यंत भयावह अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.शासनाने भरमसाठ वाढलेली महागाई कमी करून देशातील जनतेला दिलासा द्यावा असे आवाहनही अण्णासाहेब कटारे यांनी बोलतांना केले आहे.\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा झंझावात ठाणे जिल्ह्यात अत्यंत जोमाने वेगाने सुरू असून राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा ठाणे जिल्हा हा लवकरच बालेकिल्ला ठरल्याशिवाय राहणार नाही असा आत्मविश्वास देखील त्यांनी शेवटी बोलताना व्यक्त केला.\nठाणे शहर संघटक सचिव गणेश ठाकरे,जेष्ठ नेते भारत कारंडे,बदलापूर शहराध्यक्ष कैलास जाधव,भिवंडी तालुका अध्यक्ष किशोर पाटील,उपाध्यक्ष सचिन माने,वाडा तालुका अध्यक्ष जयंत पाटील,मुंब्रा शहराध्यक्ष सुधाकर साळवी,अंबरनाथ तालुका अध्यक्ष अजय काळिंबे,कल्याण शहराध्यक्ष युवा बापूजी ढालवाले, उपाध्यक्ष प्रशांत हेलोडे,डोंबिवली अध्यक्ष प्रवीण बेटकर,दिवा शहराध्यक्ष रमेश भाई तुपे,ठाणे शहर अध्यक्ष संजय गुप्ता,भिवंडी ता.संजय सुतार,शहापुर तालुका अध्यक्ष ऍड.गुलाब खंदारे,वाडा तालुका उपाध्यक्ष कैलास पाटील,भिवंडी तालुका उपाध्यक्ष युवा विजय भोईर,अंबरनाथ शहराध्यक्ष नूर मोहम्मद खान,बदलापूर युवा नेते रुतीकेश रोकडे,जेष्ठ नेते सुदेश पाटील,राहुल उघडे,दीपक साळवे,संतोष जाधव,योगेश जाधव, विठ्ठल माझें, संजय पाटील,दीपक हिरे अंबाडी,सिद��धांत गायकवाड आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.\nनाशिक जिल्ह्यातील द्राक्ष पंढरी सह कांदा पिक धोक्यात शेतकरी राजा पुन्हा अस्मानी संकटात\n९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये आदिवासी संस्कृतीचे घडविले दर्शन\n“94 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडीने सुरूवात” भव्यदिव्य ग्रंथ दिंडीचे नाशिककरांकडून उत्साहात स्वागत.\nदिंडोरी नगरपंचायत साठी दुसऱ्या दिवशी एकच अर्ज दाखल\nदिंडोरी नगरपंचायत साठी दुसऱ्या दिवशी एकच अर्ज दाखल\nनाशिक मध्ये साहित्य संमेलनाच्या नियोजनातून मराठी भाषा रसिकांचे समाधान होणार..अभिजात मराठी दालनातून मराठी भाषा, इतिहासाची माहिती दिली जाणार: मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई\nठोसप्रहार न्यूज अँप डाउनलोड करा\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nअमळनेर : माईंड पार्लर मधील फलक, लोकांच्या चर्चेला उधाण…\nशशी थरूर यांचा 6 महिला खासदारांसोबत सेल्फी व्हायरल… कप्शनमुळे वादात..मागितली माफी…\nधक्कादायक: भाऊ झाला वैरी..अल्पवयीन बहिणीवरच केला भावांनी सतत बलात्कार..अल्पवयीन बहिणीवरच केला भावांनी सतत बलात्कार..गरोदर राहिल्यानंतर घटना उघडकीस..\nमहत्वाचे..पुरुषांच्या दाढी मुळे महिलांना जावे लागत आहे “या”आजाराला सामोरे..\nअमळनेर:अजून दोन तरुणी नेल्या पळऊन..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/the-worlds", "date_download": "2021-12-05T08:06:51Z", "digest": "sha1:2ETUUWTHSBFK3B6ATARNDSRHJYAIUJSM", "length": 12045, "nlines": 235, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nमानवाने केलेल्या जगातील सर्वात महागड्या चुका; नुकसान भरपाईसाठी शेकडो जन्म घ्यावे लागतील\nया चुका इतक्या महागड्या होत्या की काही बाबतीत लोकांना अनेक हजार कोटींचे नुकसान सहन करावे लागले आहे. (The world's most expensive man-made mistakes; Hundreds will ...\nOmicron | दिल्लीत सापडलेला ओमिक्रॉन रुग्ण टांझानियामधून आल्याची माहिती\n, काय करावं आणि काय नाही; डॉ. भोंडवेंनी दिला सल्ला\nAurangabad | औरंगाबादमध्ये कोल्ड्रिंक्सची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात, नागरिकांनी पळवले बॉक्स\nसाहित्य संमेलनाचा आज पवारांच्या उपस्थितीत समारोप\nअवकाळी पावसानंतर डोंबिवलीत दाट धुक्याची चादर, हवेत गारवा\nताज्या बातम्या2 hours ago\nभाजपनंच 180 एमएलटी पाणीकपात पुणेकरांना सहन करायला लावली, जयंत पाटलांचं फडणवीसांना प्रत्युत्तर\nबीडमध्ये आगार प्रशासनाकडून आंदोलन उधळून लावण्याचा प्रयत्न; महिला कर्मचाऱ्यांना आश्रू अनावर\nJalana | नागरिकांनी कोव्हिड संदर्भातील नियम आणि सूचनांचं पालन करावं, राजेश टोपेचं आवाहन\nओमिक्रॉनबाधित रुग्ण महाराष्ट्रात आला तेव्हा विमानतळावर RTPCR सुविधा नव्हती – प्रदीप आवटे\nMumbai | राज्यात ओमिक्रॉनचा शिरकाव, नागरिकांमध्ये धाकधुक वाढली, डॉ. रवी गोडसे काय म्हणाले \nKiara Advani| रास्पबेरी पिंक लेहेंगा परिधान करुन कियारा अडवाणीने लावली इंटरनेटवर आग , लेहेंग्याची किंमत ऐकून अवाक व्हाल\nफोटो गॅलरी48 mins ago\nTravel Special : लग्नाआधी मित्रांसोबत चिल करायचंय मग ‘या’ खास ठिकाणी बॅचलर पार्टी करा\nFace Pack : हिवाळ्यात ‘हे’ घरगुती फेसपॅक त्वचेवरील चमक वाढवण्यास मदत करतील\nRasika Sunil Honeymoon | मालदिवच्या निळ्याशार समुद्रात रसिका सुनीलचे निवांत क्षण\nफोटो गॅलरी3 hours ago\nWinter Food : हिवाळ्यात दररोजच्या आहारामध्ये ‘या’ पदार्थांचा समावेश करणे फायदेशीर\nलाईफस्टाईल फोटो3 hours ago\nLavender Oil : निरोगी त्वचेसाठी अशा प्रकारे लॅव्हेंडर तेलाचा वापर करा, वाचा\nWinter Care : कोरडेपणामुळे चेहरा निस्तेज झाला आहे तर ‘हे’ घरगुती उपाय फायदेशीर\nChandra Darshan 2021: सूर्यग्रहणानंतरचे चंद्रदर्शन तुमचे नशीब बदलून टाकेल\nMars Transit Zodiac | आता वाईट काळ संपलाच म्हणून समजा , मंगळ ग्रह दिशा बदलणार, 4 राशींचे नशीब पालटणार\nफोटो गॅलरी18 hours ago\n4 Dec 2021 Surya Grahan 2021 Photos | वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाचे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल “हिरा है सदा के लिए”\nPandu Marathi Movie: ‘पांडू’च्या कलाकारांकडून कोरोना नियमां���ा भंग, रिपाइंची गुन्हे दाखल करण्याची मागणी\nOmicron | दिल्लीत सापडलेला ओमिक्रॉन रुग्ण टांझानियामधून आल्याची माहिती\nNagpur Jobs | आयटीतील विद्यार्थ्यांना आले सुगीचे दिवस, अभियांत्रिकी महाविद्यालयांत मुलाखती\nआठ वर्षात 12 महिलांना लग्नाचं आमिष, मुंबईतील भामट्याला अटक\nपक्ष बांधणीसाठी कधी बैलगाडीतून तर कधी घोड्यावरून; आशिष शेलारांच्या घोडदौडीने भाजपला बळ, मुंबईत सलग दुसऱ्यांदा शेलारांचा करिश्मा चालणार\nदत्तात्रय भरणेंची संवेदनशीलता, अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले, जखमीला पाठवलं रुग्णालयात\nमी किंवा मटन दोघांपैकी एकाला निवड; पतीची पत्नीकडे अजब मागणी, बायकोने निवडले चक्क मटन\nSkin Care : दही आणि काकडीची पेस्ट चेहऱ्याला लावा आणि तजेलदार त्वचा मिळवा\nयंदाच्या सवाई गंधर्व महोत्सवावर ओमीक्रॉनचे सावट ; आयोजक घेणार उपमुख्यमंत्र्यांची भेट\n..तर Emergency Fund अडचणीच्या वेळी कामी येणार, किती अन् कशी गुंतवणूक करावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.dailykesari.com/tag/st/", "date_download": "2021-12-05T09:19:52Z", "digest": "sha1:OVXGHKXT5GRC76KGM2R2SSHDZ7OXSPOX", "length": 5871, "nlines": 127, "source_domain": "www.dailykesari.com", "title": "ST Archives - Kesari", "raw_content": "\nएअर इंडिया, रेल्वे विकणार्‍यांनी एसटीवर बोलू नये : थोरात\nमुंबई : राज्यातील एसटी कर्मचार्‍यांचा संप दोन आठवड्यांहून अधिक काळ चालू आहे. राज्य शासनामध्ये एसटी महामंडळाचे विलिनीकरण व्हावे अशी मागणी आंदोलकांनी केली...\nएसटी बसचालकाची गळफास घेऊन आत्महत्या\nनगरमधील शेवगाव आगारातील घटना शेवगाव, (वार्ताहर) : राज्य परिवहन महामंडळाच्या शेवगाव आगरात उभ्या असलेल्या बसच्या शिडीला दोरीच्या साहाय्याने...\nभारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याविषयी निर्णय जाहीर\nएजाजच्या विक्रमाला भारताचे चोख उत्तर\nलेखकांनी समाजासाठी लढाई करावी\nअंदमान : भारताने जपलेले एक सुंदर गुपित\nपरत फिरा रे घराकडे आपुल्या\nया दिवाळीत उडवा ‘सीड्स क्रॅकर्स’\nएखाद्या विश्वस्त संस्थेने अखंडपणे 139 वर्षे चालवलेले ‘केसरी’ हे सार्‍या भारतातील एकमेव वृत्तपत्र आहे. ‘केसरी’ची ही खडतर पण व्रतस्थ वाटचाल, भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवावी, अशी आहे. ही केवळ एका मराठी वृत्तपत्राच्या कामगिरीची कहाणी नव्हे तर हा भारताच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पुनर्जीवनाचा 139 वर्षांचा इतिहास आहे. लोकमान्यांचा केसरी तीन शतकांचा साक्षीदार राहिला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://anandghare2.wordpress.com/2017/09/02/%E0%A4%86%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%82-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%9C-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2021-12-05T07:49:10Z", "digest": "sha1:SF64ROXLJQN3HNKOPIPDXKSFKDYVVWYY", "length": 15956, "nlines": 125, "source_domain": "anandghare2.wordpress.com", "title": "आधी वंदू तुज मोरया | निवडक आनंदघन", "raw_content": "\nआजीचे घड्याळ (कालगणना) (3)\nकला आणि कलाकार (6)\nराणीचे शहर लंडन (6)\nबोलू ऐसे बोल (11)\nविज्ञान आणि तंत्रज्ञान (86)\nचीन चिनी चायनीज (5)\nसाहित्य आणि साहित्यिक (20)\nविठ्ठला तू वेडा कुंभार (6)\nआधी वंदू तुज मोरया\nगजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया असे एक लोकप्रिय गीत आहे. आपण प्रत्येक महत्वाच्या कामाचा शुभारंभ गणपतीच्या स्तवनाने करतो. पूर्वीच्या काळात ‘श्रीगणेशायनमः’ लिहून मुलांची अक्षर ओळख होत असे. बालमानसशास्त्र वगैरेचा विचार करून आता ‘गमभन’ ने सुरुवात केली तरी त्यात सुध्दा सर्वात पहिल्यांदा ‘ग गणेशाचा’च येतो. सर्व मंत्रांची सुरुवात ओंकाराने होते. इतर देवतांच्या पूजेच्य़ा आधी गणपतीची पूजा केली जाते. कुठल्याही पोथीचे वाचन श्रीगणेशायनमः ने सुरू होते. अशा प्रकारे सर्व धार्मिक कृत्यात तसेच इतर महत्वाच्या प्रसंगी श्रीगजाननाला अग्रपूजेचा मान मिळतो. ही प्रथा पूर्वीपासून चालत असावी. संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ग्रंथाची सुरुवात ॐ नमोजी आद्या या गणेसस्तवनाने सुरू केली होती. विठ्टलभक्त संत तुकाराम, आणि श्रीरामाचे परमभक्त समर्थ रामदास यांनी सुध्दा गणपतीची स्तुती करण्यासाठी सुंदर रचना केल्या आहेत.\nअसे असले तरी जसे एकादे यंत्र सुरू होऊन व्यवस्थितपणे चालायला लागले की त्याचे स्टार्ट बटन किंवा सर्किट बाजूला राहते, त्याप्रमाणे एकादी मोठी पूजा करतांना सुरुवातीला गणेशपूजा झाल्यानंतर शेवटी आरतीच्या वेळेपर्यंत गणेशाची आठवण रहात नाही. उत्तर आणि दक्षिण भारतात बहुतेक सर्व देवतांच्या मंदिरात प्रवेशद्वारावरती किंवा एकाद्या कोनाड्यात गणपतीची प्रतिमा असते. अशा प्रकारे तो सगळीकडे उपस्थित असतो, पण खास गणपतीची प्रसिध्द मंदिरे मुख्यतः महाराष्ट्रात दिसतात. पुण्याच्या आजूबाजूच्या प्रदेशात प्रसिध्द अष्टविनायक आहेत. त्याखेरीज पुळ्याचा गणपती, दिवेआगरचा सोन्याचा गणपती, पुण्यातला कसबा गणपती, मुंबईचा सिध्दीविनायक वगैरे देवस्थानांच्या ठिकाणीही भक्��ांची गर्दी असते.\nकोकणातून बाळाजी विश्वनाथ भट पुण्याला आले आणि त्यांना पेशवेपद मिळाले. पुढील सुमारे शंभर वर्षाच्या काळात मराठ्यांच्या साम्राज्याची धुरा पेशव्यांकडे होती. गणपती हे पेशव्यांचे कुलदैवत होते आणि त्याच्या कृपाप्रसादानेच त्यांची भरभराट झाली अशी त्यांची श्रध्दा असल्यामुळे पुणे शहरात आणि त्याच्या परिसरात गणेशाच्या उपासनेला महत्वाचे स्थान प्राप्त झाले. पेशव्यांनी त्यांच्या शनिवारवाडा या निवासस्थानात गणेशोत्सव सुरू केला आणि तो धामधुमीत चालवला. पटवर्धन, रास्ते, मेहेंदळे आदि कोकणातली काही कुटुंबे पेशव्यांबरोबर पुण्यात आली आणि सरदारपदापर्यंत त्यांची प्रगती झाली. त्यांनीसुध्दा आपापल्या वाड्यात आणि संस्थानात गणपतीची सुरेख मंदिरे बांधली आणि त्याची भक्तीभावाने उपासना केली. पण हे सगळे मुख्यतः व्यक्तीगत पातळीवर चालायचे आणि त्यांच्या खास मर्जीतले लोकच त्यात सहभागी होत असत.\nपुण्यातच राहणा-या लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाचे महत्व ओळखून त्याला सार्वजनिक रूप दिले आणि त्या निमित्याने लोकसंग्रह सुरू केला. भारतीय लोकांच्या धार्मिक बाबतीत हस्तक्षेप करायचा नाही असे इंग्रजांचे धोरण असल्यामुळे त्यांनी त्याला विरोध केला नाही आणि पौराणिक गोष्टींच्या आधाराने भारतीयत्वाचा विचार पसरवणे लोकमान्यांना शक्य झाले. त्यांनी सुरू केलेला उत्सव लोकप्रिय होत गेला आणि आता तर गणेशोत्सव ही महाराष्ट्राची एक ओळख झाली आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर इतर राज्यात आणि परदेशातसुध्दा अनेक ठिकाणी तो उत्साहाने साजरा होत आहे.\nया गणेशोत्सवाच्या दिवसात श्रीगजाननाला शतशः सादर प्रणाम.\nFiled under: गणपती, धार्मिक |\n« मूषक आणि माउस अनंतचतुर्दशी »\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nगुणवत्ता, दर्जा, स्तर, प्रत …… आणि क्वालिटी\nयंत्रे तयार करणारी यंत्रे नोव्हेंबर 11, 2021\nशाश्वत ऊर्जा ऑक्टोबर 20, 2021\nवातावरणामधील हवेचा दाब ऑक्टोबर 7, 2021\nतेथे कर माझे जुळती – भाग १९ – माझ्या आत्या सप्टेंबर 27, 2021\nओझोन आणि हीलियम सप्टेंबर 16, 2021\nप्लॅस्टिक – ब्रह्मराक्षस की बागुलबोवा \nगॅलीलिओ आणि विज्ञान (सायन्स) ऑगस्ट 10, 2021\nकोपरनिकसचे संशोधन – सूर्यमालिका जुलै 29, 2021\nजुगाड पुराण जुलै 22, 2021\nएक धामधुमीचा दिवस (११ जुलै २००६) जुलै 11, 2021\nप��राचीन काळातील भारताची विज्ञानामधील प्रगति जून 29, 2021\nपरतलो मातृभूमीला मे 31, 2021\nइंद्र देवा रे देवा …. मे 25, 2021\nभगवान श्रीपरशुराम मे 14, 2021\nशून्याचा शोध मे 10, 2021\nपुण्याचा स्वाइनफ्ल्यू २००९ एप्रिल 14, 2021\nसिंहगड आणि मी एप्रिल 8, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/cecilio-pineda-birto-ke/", "date_download": "2021-12-05T07:23:08Z", "digest": "sha1:MEKMES7NURTJHP74MAYQL5QRADQXR6LY", "length": 7492, "nlines": 144, "source_domain": "policenama.com", "title": "Cecilio Pineda Birto ke Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune Crime | पुण्याच्या आंबेगावातील खून प्रकरणातील ‘फरारी’ बीडमधून अटकेत;…\nACP Gajanan Tompe | पुण्यातील कोथरूड विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त गजानन टोम्पे यांची…\nPune ACP Transfers | पुण्यातील 6 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या \nPegasus द्वारे हेरगिरी करतंय सरकार, समोर आलेल्या पहिल्या यादीत 40 भारतीय पत्रकार; भीमा…\nNikki Tamboli | निक्की तांबोळीनं ‘पारदर्शक ब्रा’ आणि…\n83 Trailer Out | स्वातंत्र्यानंतर परदेशाच्या भूमीवर…\nNikita Dutta | ‘कबीर सिंह’च्या अभिनेत्री सोबत भररस्तामध्ये…\nIlenana D’Cruz | इलियानाने मालदीवजमध्ये लाल बिकनीमध्ये…\nJuhi Chawla | जुही चावला शूटिंगमध्येच झाली होती गरोदर,…\nLIC policyholders IPO | पॉलिसी धारकांनी तात्काळ करून घ्यावं…\nBooster Dose | भारतात बूस्टर डोस मिळणार\nPune Crime | TC चा काळा कोट अन्….. रेल्वेत नोकरी…\nIlenana D’Cruz | इलियानाने मालदीवजमध्ये लाल बिकनीमध्ये…\nPune Crime | पुण्याच्या आंबेगावातील खून प्रकरणातील…\nACP Narayan Shiragavkar | सहाय्यक पोलिस आयुक्त नारायण…\nACP Gajanan Tompe | पुण्यातील कोथरूड विभागाचे सहाय्यक पोलिस…\nPune ACP Transfers | पुण्यातील 6 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या…\nLink PAN to LIC Policies | LIC ने आपल्या ग्राहकांसाठी आणली…\nअवघे 7 हजार देऊन खरेदी करा जास्त मायलेजच्या TVS Sport चे…\nPune Crime | पुण्यात PMPML बस आदळल्याने प्रवाशाच्या मणक्यात…\nNew Wage Code | वेतन वाढीच्या आनंदावर ‘टाच’…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nPune Crime | पुण्याच्या आंबेगावातील खून प्रकरणातील ‘फरारी’ बीडमधून…\nMumbai Drugs Cases | राज्यातील ‘त्या’ महत्त्वाच्या 5…\nPost Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ विशेष योजनेत…\nPimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात…\nOmicron Covid Variant | ओमायक्रॉनमुळे चिंता वाढली; दक्षिण आफ्रिकेतून…\nLink PAN to LIC Policies | LIC ने आपल्या ग्राहकांसाठी आणली विशेष ऑफर, परंतु अगोदर करावे लागेल ‘हे’ महत्वाचे…\nAb De Villiers | विराट आणि ABD पुन्हा येणार ‘एकत्र’ \nOmicron Covid Variant in Maharashtra | अखेर महाराष्ट्रात ‘ओमिक्रॉन’चा शिरकाव \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.atakmatak.com/content/sobat", "date_download": "2021-12-05T08:44:37Z", "digest": "sha1:MDHX5NSXX7KCDGOJSPHO3YK4KWO3OQGW", "length": 7590, "nlines": 47, "source_domain": "www.atakmatak.com", "title": "सोबत (कथा) | अटक मटक", "raw_content": "\nआज परत आशू शांतपणे बाकावर बसलाय, त्याचा लाडका मन्या जाऊन आज एक आठवडा झाला. मन्या गेला त्या दिवशी आम्ही सगळेच फार घाबरलो होतो. मन्याचा जोरात आलेला आवाज ऐकून आम्ही धावत बागेसमोरच्या रस्त्यापाशी गेलो. आधी तर आम्हाला काही कळलेच नाही. ती लाल गाडी वेगात निघून जाताना दिसली. आईने सगळ्यांना पटकन परत बागेत नेले. आशु आणि काकू तिथेच बसले. मला आशूच्या रडण्याचा आवाज आला. मीही त्या दिवशी बराच रडलो. त्या लाल गाडीचा मला खूप खूप राग आला.\nमी आशूजवळ जाऊन बसलो. “खेळायला येतोस का”, मी हळू आवाजात त्याला विचारलं. तो रोजच्या सारखं “नाही” म्हणाला. आज मलाही खेळावंसं वाटत नव्हतं. मी त्याच्यासोबतच बाकावर बसून राहिलो. तसंही आशू जास्त बोलका नव्हता. सगळ्यांसोबत रोज खेळायचा तो, पण त्याचा सगळ्यात आवडता दोस्त मन्या. दोघांनाही फुलपाखरांच्या मागं धावणं खूप आवडायचं. आताही तो फुलांकडे बघत होता. थोड्यावेळाने काकू परत त्याला बोलवायला आली आणि आशू घरी गेला.\nआज मी ठरवलं आशूसोबतच बसायचं. तो बागेत आला, तसं मी त्याच्या शेजारी जाऊन बसलो. बराच वेळ झाला. आशू म्हटला, “मला मन्याची खूप आठवण येते.”\nमी त्याचा हात हातात घेतला. तो हळूच रडायला लागला. “आपला मन्या होताच भारी, सगळ्यांनाच त्याची आठवण येते. आणि तुला तर खूपच येत असणार”, मी म्हटले.\nआशू काही बोलला नाही, पण बराच वेळ माझा हात हातात घेऊन बसून राहिला. आज आशू बागेत आलाच नाही. त्याची वाट बघून बघून मग मी त्याच्या घरी गेलो. काकुंनी दार उघडले आणि न बोलताच आतल्या खोलीकडे पाहिले. मी जाऊन आशूसमोर उभा राहिलो. तो अभ्यास करत होता. मी त्याच्या शेजारी बसलो.\n“खेळायला चल की, मग कर अभ्यास.”\n“नको. मला खेळावंसं वाटत नाही.”\n“चल, मी पण इथेच बसतो मग”, मी म्हटलं आणि कागद पेन घेऊन चित्र काढू लागलो. हळूहळू चित्र पूर्ण झालं. मी काकुंकडून रंग घेतला. माझ चित्र पूर्ण झालं तसं आशु माझ्या मागे येऊन उभा राहिला. “या इथं पायावर आणि शेपटीवर काळा रंग होता थोडा”, तो म्हटला. मी काळा रंगाचा खडू त्याच्या हातात दिला. तसं त्याने माझ्या समोरून कागद ओढून घेऊन चित्र पूर्ण केलं. बराच वेळ तो मन्याच्या चित्राकडे बघत राहिला.\nखाली बघत तो हळूच बोलला, “मला काहीच आवडत नाही,दादा. कधीकधी शाळेतून घरी येतो तेव्हा वाटते, की मन्या धावत येऊन माझ्या अंगावर उडी घेईल. मी परत बागेत खेळायला गेलो, तर त्याला वाटणार नाही का, की मी त्याला विसरून गेलोय\n“आपण त्याला आवडणाऱ्या गोष्टी केल्या तर\n“त्याच्या शिवाय काही नाही करावे वाटत मला.”\n“हो, मन्या तर सगळ्यात जास्त तुझाच दोस्त होता रे आशू पण तो जर आपल्याला पाहत असला तर पण तो जर आपल्याला पाहत असला तर तुला असं उदास बघून मन्याला काय वाटेल तुला असं उदास बघून मन्याला काय वाटेल\nत्याने डोळे वर करून माझ्याकडे पाहिले. मला त्याला रडवायचं नव्हतं. मी थोडंसं हसून म्हटलं, “चल ना, थोडावेळ खाली जाऊ आपण.”\nआम्ही दोघं खाली बागेत गेलो. बागेत कडेने लावलेल्या फुलांच्या शेजारी आम्ही थोडा वेळ चाललो. मग काही वेळ सोबत बाकावर बसलो.\nमला माहीत आहे, की आशूला अजून बरेच दिवस मन्याची आठवण येणार आहे. पण, तो एकटा नाहिये. मी आहे त्याच्या सोबत\nफॅन फिक्शन: सहल (कथा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/66319", "date_download": "2021-12-05T08:35:23Z", "digest": "sha1:S43KYKWKZOGDXTGADBOXOYIQVMYGDGDN", "length": 5949, "nlines": 115, "source_domain": "www.maayboli.com", "title": "गढूळलेला समाज.... | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गढूळलेला समाज....\nगझल - गढूळलेला समाज\nगढूळलेला समाज गातो अराजकाचे विषण्ण गाणे\nविखारवारा न सोसल्याने उभे तिरंगे उदासवाणे\nबघाल तेथे जहाल वक्ते, मशालमोर्चे, सवंग चर्चा\nहरेकजण चालवीत आहे समानतेचे स्वतंत्र नाणे\nनकोस तू आवरू मनाचा जुना पसारा.... असे न होवो....\nस्वतःहुनी जे गहाळले ते पुन्हा मनाला भिडून जाणे\nतुझ्यामुळे जे सुचायचे ते अजूनही ऐकवीत असतो\nमुशायरे आजही कसे त्यावरीच तगतात कोण जाणे\nकसेबसे राखलेत माझ्या मनावरी लेप विस्मृतींचे\nउगीच पाहू नकोस, उकरू नकोस दुखणे जुनेपुराणे\nजगात जगता विरून गेल्या किती उभाऱ्या, किती भराऱ्या\nकधीतरी ह्या जगास होते करायचे आपल्याप्रमाणे\nबनून माणूस चांगला तू, कुठे कुठे धावशील मित्र���\nकितीजणींना मनात सुचती सलज्जतेने तुझे उखाणे\nखयाल घेतो तुझे नि त्यांची रूपे बनवतो, महान ठरतो\nतरी न तो 'बेफिकीर' म्हणतो, मला मिळाले नवे घराणे\nगढूळलेला समाज गातो अराजकाचे विषण्ण गाणे\nविखारवारा न सोसल्याने उभे तिरंगे उदासवाणे\nपहिला, दुसरा शेर उत्तम आहे.\nपहिला, दुसरा शेर उत्तम आहे.\nचौथा अतिशय म्हणजे अतिशय आवडला...\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/during-the-administrative-period-of-astik-kumar-pandey-what-exactly-is-the-case/", "date_download": "2021-12-05T08:28:10Z", "digest": "sha1:VPNTLTJQQVH3KA5XGY5LK36HZRL3G5YG", "length": 9919, "nlines": 76, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "प्रशासक पांडेय यांच्या कार्यकाळात ठरावांची लपवाछपवी? नेमके काय आहे प्रकरण..", "raw_content": "\n…ही तुमची मुलं असती तर; युपीतील ‘त्या’ घटनेवरून वरूण गांधींचा संतप्त सवाल\nडझनभर प्रश्न प्रलंबित, पाच दिवसांच्या आधिवेशनात प्रश्न विचारुन तरी होतील का\n‘…तर देश आणि पंजाबचा ६ महिन्यात ६० वर्षाचा विकास होईल’, नवज्योत सिंग सिद्धूचा दावा\nओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात जमावबंदी लागू\nनागालँडमधील घटनेवरून राहुल गांधींचा केंद्र सरकारला संतप्त सवाल; म्हणाले..\nखुंटा बळकट करण्यासाठीच गुजरातच्या मुख्यमंत्री महाराष्ट्रात-संजय राऊत\nप्रशासक पांडेय यांच्या कार्यकाळात ठरावांची लपवाछपवी नेमके काय आहे प्रकरण..\nप्रशासक पांडेय यांच्या कार्यकाळात ठरावांची लपवाछपवी नेमके काय आहे प्रकरण..\nऔरंगाबाद : गेल्या दोन वर्षांपासून औरंगाबाद महापालिकेत प्रशासकीय राज आहे. मात्र प्रशासकीय कार्यकाळात पारदर्शक कारभारांचा दावा केला जात असला तरी ठरावांची मात्र लपवा-छपवी केली जात असल्याचे समोर आले आहे. प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी गेल्या महिनाभरात २२ ठराव मंजूर केले आहेत. यातील एक ठराव रचना विभागाचे प्रभारी निवृत्त उपसंचालक जयंत खरवडकर(Jayant kharvadkar) यांना पुर्ननियुक्ती देण्याचा आहे. उर्वरित २१ ठरावांची माहिती देण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे या ठरावात दडलय काय असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.\nआपल्य��� कार्यकाळात आस्तिककुमार पांडेय(Astik kumar pandey) यांनी आत्तापर्यंत दोनशे पेक्षा अधिक ठराव मंजूर केले आहेत. त्यात कोविड काळात उपाय-योजना करण्यासह, अधिकाऱ्यांना पदोन्नती, निवृत्त अधिकाऱ्यांना कंत्राटी पद्धतीने कामावर घेणे, यासह इतर महत्त्वांच्या ठरावांचा समावेश आहे. पूर्वी सर्वसाधारण सभेसाठी विषयपत्रिका काढून ती नगरसेवकांना पाठविली जायची. पण प्रशासकीय काळात ठराव गुपचूप मंजूर केले जात आहेत.\nविषयांचे गठ्ठे एकाच वेळी बाहेर येत आहेत. नगर विकास विभागाचे सचिव दिलीप सूर्यवंशी निवृत्त झाल्यानंतर प्रशासकांनी या विभागाचा पदभार उपायुक्त अपर्णा थेटे(Aparna thete) यांच्याकडे दिला आहे. गेल्या महिनाभरात २२ ठराव घेण्यात आले आहेत. पण यातील एकाही ठरावाची माहिती समोर आलेली नाही. नगर रचना विभागाचे निवृत्त प्रभारी उपसंचालक जयंत खरवडकर यांना पुर्ननियुक्ती देण्याच्या ठराव प्रशासनाने गुपचूप घेतला आहे.\nयासंदर्भात माजी महापौर त्र्यंबक तुपे(Trimbak tupe) यांनी नगर विकास विभागाकडे तक्रार केल्यानंतर अशा ठराव झाला असल्याचे समोर आले. या ठरावाविषयी विचारणा केली असता, आस्थापना विभागाने ठरावाची प्रत आणली आणि त्यावर नंबर टाकून परत नेली, असे नगर सचिव विभागातून सांगण्यात आले. तर आस्थापना विभागाने आम्ही ठराव तयार केला होता, तो नगर रचना विभागाला पाठविण्यात आला. आता त्याची प्रत आमच्याकडे नाही, असे सांगितले.\nनारायण राणेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर मलिकांचा टोला\n‘हा दिवस कधीही विसरणार नाही’, २६/११/ दहशतवादी हल्ल्यात झालेल्या शहीदांना विराटने वाहिली श्रद्धांजली\nअर्जुन खोतकरांच्या घरावर ईडीचा छापा; किरीट सोमय्यांची पहिली प्रतिक्रिया\nनारायण राणेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर अनिल परबांचे सडेतोड उत्तर\nकपिल देव यांनी साधला हार्दिकवर निशाणा; म्हणाले…\n…ही तुमची मुलं असती तर; युपीतील ‘त्या’ घटनेवरून वरूण गांधींचा संतप्त सवाल\nडझनभर प्रश्न प्रलंबित, पाच दिवसांच्या आधिवेशनात प्रश्न विचारुन तरी होतील का\n‘…तर देश आणि पंजाबचा ६ महिन्यात ६० वर्षाचा विकास होईल’, नवज्योत सिंग सिद्धूचा दावा\nडझनभर प्रश्न प्रलंबित, पाच दिवसांच्या आधिवेशनात प्रश्न विचारुन तरी होतील का\n‘…तर देश आणि पंजाबचा ६ महिन्यात ६० वर्षाचा विकास होईल’, नवज्योत सिंग सिद्धूचा दावा\nओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर ���हाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात जमावबंदी लागू\nनागालँडमधील घटनेवरून राहुल गांधींचा केंद्र सरकारला संतप्त सवाल; म्हणाले..\nखुंटा बळकट करण्यासाठीच गुजरातच्या मुख्यमंत्री महाराष्ट्रात-संजय राऊत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1743059", "date_download": "2021-12-05T07:55:47Z", "digest": "sha1:B64JOL2LJ2RJXT6S3GWOTJYIFIPHYGZR", "length": 21746, "nlines": 62, "source_domain": "pib.gov.in", "title": "अर्थ मंत्रालय", "raw_content": "जाणून घ्या सगळी माहिती, ई-रुपी या नव्या डिजिटल पेमेंट साधनाविषयी\n(पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 ऑगस्ट रोजी डिजिटल पेमेंट सुविधा- ई-रुपी चे उद्घाटन केले. हे एक रोखरहित, स्पर्शरहित डिजिटल पेमेंटचे साधन आहे. थेट लाभ हस्तांतरणात ई-रुपी पावती महत्वाची भूमिका बजावेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. डीबीटी द्वारे होणारे व्यवहार यामुळे अधिक प्रभावी होतील आणि त्यातून डिजिटल व्यवस्थेला एक नवा आयाम मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लोकांची आयुष्ये एकमेकांशी जोडण्याच्या क्षेत्रात, भारत कशी प्रगती करतो आहे, याचे ई-रूपी हे प्रतीक आहे, असेही पंतप्रधान यावेळी म्हणाले.)\nई-रुपी नेमके काय आहे आणि ते कसे काम करते\nई-रुपी ही मुळात एक डिजिटल पावती आहे जी लाभार्थ्याला त्याच्या फोनवर एसएमएस किंवा QR कोड संदेश रुपात मिळेल. ही एक प्री-पेड पावती (व्हाऊचर) आहे, जे तो/ती (लाभार्थी) कोणत्याही केंद्रात-जिथे ते स्वीकारले जाईल, तिथे जाऊन, ते दाखवून त्याच्या बदल्यात पैसे मिळवू शकेल.\nउदाहरणार्थ, जर सरकारला आपल्या एखाद्या कर्मचाऱ्याच्या एखाद्या विशिष्ट दवाखान्यातील विशिष्ट उपचारांचा खर्च उचलायचा असेल, तर सरकार त्यांच्यासाठी आपल्या भागीदार बँकेच्या माध्यमातून एका निश्चित रकमेची प्री-पेड ई-रुपी पावती जारी करू शकते. त्या कर्मचाऱ्याला याबद्दल त्याच्या फिचर/स्मार्ट फोनवर एसएमएस किंवा QR कोड च्या माध्यमातून ही पावती मिळेल. मग तो/ती त्या विशिष्ट रुग्णालयात जाऊन उपचार घेऊ शकेल आणि त्याच्या फोनवर आलेल्या ई-रुपी पावतीच्या माध्यमातून रुग्णालयाचे बिल देऊ शकेल.\nम्हणजेच, ई-रुपी ही एकदा वापरली जाणारी, स्पर्शरहित रोखरहित पावती आधारित पैसे भरण्याची सुविधा आहे. याच्या मदतीने, उपयोगकर्ता, आपली पावती कुठल्याही डेबिट/क्रेडीट कार्डविना, डिजिटल एप नसता���नाही, अथवा इंटरनेट बँकिंग सुविधेचा वापर न करताही भरू शकेल.\nई-रुपी म्हणजे डिजिटल चलन नाही, जे आणण्याचा भारतीय रिझर्व बँक विचार करते आहे. उलट ई-रुपी हे व्यक्ती-विशिष्ट, तसेच निश्चित उद्दिष्टासाठी जारी केले जाणारे डिजीटल व्हाउचर आहे.\nई-रुपी ग्राहकासाठी कसे फायदेशीर आहे \nई-रुपी साठी लाभार्थ्याचे बँक खाते असण्याची गरज नाही, यां इतर डिजिटल साधने आणि –रुपी मधील एक महत्वाचा फरक आहे. या सुविधेमुळे सुलभ, स्पर्शरहित आर्थिक व्यवहार होऊ शकतील आणि त्यासाठी आपली व्यक्तिगत माहिती देण्याची गरजही पडणार नाही. केवळ दोन टप्प्यांच्या या प्रक्रियेत आपली वैयक्तिक माहिती सांगण्याची गरज नाही.\nई-रुपीचा आणखी एक लाभ म्हणजे, ही सुविधा साध्या फोनवरुनही वापरता येऊ शकेल. आणि म्हणूनच ती स्मार्ट फोन न वापरणाऱ्या अथवा इंटरनेट सुविधा नसलेल्या एखाद्या जागी देखील, सहज वापरता येईल.\nपुरस्कर्त्यासाठी ई-रुपीचे काय फायदे आहेत \nथेट लाभ हस्तांतरण सुविधा अधिक बळकट करण्यात ई-रुपीची भूमिका अत्यंत महत्वाची ठरणार आहे. या सुविधेमुळे थेट लाभ हस्तांतरण अधिक पारदर्शक होऊ शकेल. कारण यात पावती प्रत्यक्षपणे (कागदी) देण्याची गरज नाही. एका दृष्टीने कागदी पावतीचा खर्चही कमी होणार आहे.\nसेवा प्रदात्याला या सुविधेचे काय लाभ मिळतील\nएक प्री-पेड पावती म्हणून, ई-रूपी सेवा प्रदात्याला प्रत्यक्ष पेमेंटची ग्वाही देऊ शकता.\nई-रुपी कोणी विकसित केले आहे\nराष्ट्रीय पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) या, भारतातील सर्व डिजिटल पेमेंट व्यवस्थेवर देखरेख ठेवणाऱ्या संस्थेने ई-रुपी चा शुभारंभ केला. देशात, रोख रहित व्यवहारांना चालना देणारी ही पावती-आधारित सुविधा आहे.\nवित्तीय सेवा विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या सहायाने ही सुविधा विकसित करण्यात आली आहे.\nई-रुपी कोणत्या बँक्स जारी करू शकतील\nएनपीसीआय ने ई-रुपी व्यवहारांसाठी 11 बँकांशी भागीदारी केली आहे. या बँका म्हणजे, एक्सिस बँक, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, इंडियन बँक, इंड्सइंड बँक, कोटक महिन्द्रा बँक, पंजाब नैशनल बँक, भारतीय स्टेट बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया.\nभारत पे, भीम बडोदा मर्चंट पे, पाईन लैब्स, पीएनबी मर्चंट पे आणि योनो बँक या एप्सवर देखील ही सुविधा मिळू शकेल.\nई-रुपी उपक्रमात लवकरच अधिक बँका आणि एप्स देखील सहभागी होण्याची अपेक्षा आहे.\nआता ई-रुपीचा वापर कुठे करतात येईल\nई-रुपीची सुरुवात करण्यासाठी एनपीसीआय ने 1600 पेक्षा अधिक रुग्णालयांशी टाय-अप म्हणजेच करार केला असून, तिथे ही पावती वापरली जाऊ शकेल.\nतज्ञांच्या मते, येत्या काही काळात, ई-रुपीच्या वापरकर्त्यांची संख्या आणि व्याप्ती वाढणार आहे. अगदी खाजगी संस्था देखील, आपल्या कर्मचाऱ्यापर्यंत लाभ पोचवण्यासाठी तसेच एमएसएमई क्षेत्र, व्यवसाय- ते व्यवसाय (बी-टू-बी) व्यवहारांसाठी त्याचा वापर करू शकेल.\nजाणून घ्या सगळी माहिती, ई-रुपी या नव्या डिजिटल पेमेंट साधनाविषयी\n(पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 ऑगस्ट रोजी डिजिटल पेमेंट सुविधा- ई-रुपी चे उद्घाटन केले. हे एक रोखरहित, स्पर्शरहित डिजिटल पेमेंटचे साधन आहे. थेट लाभ हस्तांतरणात ई-रुपी पावती महत्वाची भूमिका बजावेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. डीबीटी द्वारे होणारे व्यवहार यामुळे अधिक प्रभावी होतील आणि त्यातून डिजिटल व्यवस्थेला एक नवा आयाम मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लोकांची आयुष्ये एकमेकांशी जोडण्याच्या क्षेत्रात, भारत कशी प्रगती करतो आहे, याचे ई-रूपी हे प्रतीक आहे, असेही पंतप्रधान यावेळी म्हणाले.)\nई-रुपी नेमके काय आहे आणि ते कसे काम करते\nई-रुपी ही मुळात एक डिजिटल पावती आहे जी लाभार्थ्याला त्याच्या फोनवर एसएमएस किंवा QR कोड संदेश रुपात मिळेल. ही एक प्री-पेड पावती (व्हाऊचर) आहे, जे तो/ती (लाभार्थी) कोणत्याही केंद्रात-जिथे ते स्वीकारले जाईल, तिथे जाऊन, ते दाखवून त्याच्या बदल्यात पैसे मिळवू शकेल.\nउदाहरणार्थ, जर सरकारला आपल्या एखाद्या कर्मचाऱ्याच्या एखाद्या विशिष्ट दवाखान्यातील विशिष्ट उपचारांचा खर्च उचलायचा असेल, तर सरकार त्यांच्यासाठी आपल्या भागीदार बँकेच्या माध्यमातून एका निश्चित रकमेची प्री-पेड ई-रुपी पावती जारी करू शकते. त्या कर्मचाऱ्याला याबद्दल त्याच्या फिचर/स्मार्ट फोनवर एसएमएस किंवा QR कोड च्या माध्यमातून ही पावती मिळेल. मग तो/ती त्या विशिष्ट रुग्णालयात जाऊन उपचार घेऊ शकेल आणि त्याच्या फोनवर आलेल्या ई-रुपी पावतीच्या माध्यमातून रुग्णालयाचे बिल देऊ शकेल.\nम्हणजेच, ई-रुपी ही एकदा वापरली जाणारी, स्पर्शरहित रोखरहित पावती आधारित पैसे भरण्याची स��विधा आहे. याच्या मदतीने, उपयोगकर्ता, आपली पावती कुठल्याही डेबिट/क्रेडीट कार्डविना, डिजिटल एप नसतांनाही, अथवा इंटरनेट बँकिंग सुविधेचा वापर न करताही भरू शकेल.\nई-रुपी म्हणजे डिजिटल चलन नाही, जे आणण्याचा भारतीय रिझर्व बँक विचार करते आहे. उलट ई-रुपी हे व्यक्ती-विशिष्ट, तसेच निश्चित उद्दिष्टासाठी जारी केले जाणारे डिजीटल व्हाउचर आहे.\nई-रुपी ग्राहकासाठी कसे फायदेशीर आहे \nई-रुपी साठी लाभार्थ्याचे बँक खाते असण्याची गरज नाही, यां इतर डिजिटल साधने आणि –रुपी मधील एक महत्वाचा फरक आहे. या सुविधेमुळे सुलभ, स्पर्शरहित आर्थिक व्यवहार होऊ शकतील आणि त्यासाठी आपली व्यक्तिगत माहिती देण्याची गरजही पडणार नाही. केवळ दोन टप्प्यांच्या या प्रक्रियेत आपली वैयक्तिक माहिती सांगण्याची गरज नाही.\nई-रुपीचा आणखी एक लाभ म्हणजे, ही सुविधा साध्या फोनवरुनही वापरता येऊ शकेल. आणि म्हणूनच ती स्मार्ट फोन न वापरणाऱ्या अथवा इंटरनेट सुविधा नसलेल्या एखाद्या जागी देखील, सहज वापरता येईल.\nपुरस्कर्त्यासाठी ई-रुपीचे काय फायदे आहेत \nथेट लाभ हस्तांतरण सुविधा अधिक बळकट करण्यात ई-रुपीची भूमिका अत्यंत महत्वाची ठरणार आहे. या सुविधेमुळे थेट लाभ हस्तांतरण अधिक पारदर्शक होऊ शकेल. कारण यात पावती प्रत्यक्षपणे (कागदी) देण्याची गरज नाही. एका दृष्टीने कागदी पावतीचा खर्चही कमी होणार आहे.\nसेवा प्रदात्याला या सुविधेचे काय लाभ मिळतील\nएक प्री-पेड पावती म्हणून, ई-रूपी सेवा प्रदात्याला प्रत्यक्ष पेमेंटची ग्वाही देऊ शकता.\nई-रुपी कोणी विकसित केले आहे\nराष्ट्रीय पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) या, भारतातील सर्व डिजिटल पेमेंट व्यवस्थेवर देखरेख ठेवणाऱ्या संस्थेने ई-रुपी चा शुभारंभ केला. देशात, रोख रहित व्यवहारांना चालना देणारी ही पावती-आधारित सुविधा आहे.\nवित्तीय सेवा विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या सहायाने ही सुविधा विकसित करण्यात आली आहे.\nई-रुपी कोणत्या बँक्स जारी करू शकतील\nएनपीसीआय ने ई-रुपी व्यवहारांसाठी 11 बँकांशी भागीदारी केली आहे. या बँका म्हणजे, एक्सिस बँक, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, इंडियन बँक, इंड्सइंड बँक, कोटक महिन्द्रा बँक, पंजाब नैशनल बँक, भारतीय स्टेट बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया.\nभारत पे, भीम बडोदा मर्���ंट पे, पाईन लैब्स, पीएनबी मर्चंट पे आणि योनो बँक या एप्सवर देखील ही सुविधा मिळू शकेल.\nई-रुपी उपक्रमात लवकरच अधिक बँका आणि एप्स देखील सहभागी होण्याची अपेक्षा आहे.\nआता ई-रुपीचा वापर कुठे करतात येईल\nई-रुपीची सुरुवात करण्यासाठी एनपीसीआय ने 1600 पेक्षा अधिक रुग्णालयांशी टाय-अप म्हणजेच करार केला असून, तिथे ही पावती वापरली जाऊ शकेल.\nतज्ञांच्या मते, येत्या काही काळात, ई-रुपीच्या वापरकर्त्यांची संख्या आणि व्याप्ती वाढणार आहे. अगदी खाजगी संस्था देखील, आपल्या कर्मचाऱ्यापर्यंत लाभ पोचवण्यासाठी तसेच एमएसएमई क्षेत्र, व्यवसाय- ते व्यवसाय (बी-टू-बी) व्यवहारांसाठी त्याचा वापर करू शकेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagirikhabardar.com/archives/5903", "date_download": "2021-12-05T08:21:48Z", "digest": "sha1:BWT6L6RUWGLIUPFOHFBIBGHEFZQ6QYFE", "length": 7003, "nlines": 124, "source_domain": "ratnagirikhabardar.com", "title": "जयगड येथे जुगार प्रकरणी एकाला अटक | रत्नागिरी खबरदार", "raw_content": "\nHome रत्नागिरी जयगड येथे जुगार प्रकरणी एकाला अटक\nजयगड येथे जुगार प्रकरणी एकाला अटक\nरत्नागिरी : तालुक्यातील जयगड येथे बेकायदेशिरपणे जुगाराचा खेळ चालवून नागरिकांकडून पैसे स्विकारल्याप्रकरणी प्रौढाला अटक करण्यात आली आहे. ही घटना गुरुवार ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३५ वा.सुमारास घडली. त्याच्याकडून ४१४ रुपये आणि जुगाराचे साहित्यही जप्त करण्यात आले. शरण अंकुश पाटील (५०, रा.भंडारवाडा रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. गुरुवारी सायंकाळी शरण पाटील हा भंडारवाडा येथील पडक्या झोपडीच्या बाजूला गैरकायदा व विनापरवाना मटका जुगाराच्या आकड्यांवर नागरिकांकडून पैसे स्विकारत असताना ही कारवाई करण्यात आली. या संदर्भात अधिक तपास जयगड पोलिस करत आहेत.\nPrevious articleगुहागरात गॅसवाह जहाज आले\nNext articleप्लास्टिकमुक्त राष्ट्रीय महामार्ग मोहीम\nजिल्ह्यात आज 5 नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद\nभोस्ते शिवसेना विभागप्रमुखपदी युवराज गुजर यांची निवड\nसुकिवली प्राथमिक शाळेत मनसेतर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप\nकृषी पर्यटनासाठी जिल्ह्यातून सहा प्रस्ताव\nमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री बदलले का; शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यामुळं भाजपला शंका\nआणखी ८ कोरोना अहवाल आले निगेटिव्ह\nहोम क्वारंटाईन फिरताना आढळल्यास माहिती देण्याचे आवाहन\nजिल्ह्यात 24 तासात 6 रुग्ण कोरोनामुक्त\n‘विकास करताना ‘कोकणचे कोकणपण’ टिकवून ठेवा’\nखासदार विनायक राऊत यांच्या निवासस्थानी बाटल्या फेकल्याप्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल\nखासदार संभाजीराजे यांचा भारतीय सैन्याकडून सन्मान\nजिल्ह्यात आज 5 नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद\nज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे निधन\nभोस्ते शिवसेना विभागप्रमुखपदी युवराज गुजर यांची निवड\nकोकण रेल्वे मधील प्लास्टिक मिश्रित वड्याने दोन वर्षाच्या मुलाची प्रकृती बिघडली\nदुचाकीसह दाम्पत्य कोसळले नदीत\nझाकण उघडे असल्याने महिला पडली गटारात\nरत्नागिरी जिल्हा कोरोना अपडेट : दि. 17 सप्टेंबर 2021\nजिल्हा बँक निवडणूक: सर्वपक्षीय सहकार पॅनेलचे 9 उमेदवार बिनविरोध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/desh/no-need-go-rto-office-driving-license-read-new-guidelines-12266", "date_download": "2021-12-05T08:25:04Z", "digest": "sha1:AKD35O7Z26YOTVY4IR2BLL3HAZEFQ2T3", "length": 6304, "nlines": 49, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "ड्रायव्हिंग लायसन्ससाठी आरटीओ कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही;वाचा नवीन मार्गदर्शक सूचना", "raw_content": "\nड्रायव्हिंग लायसन्ससाठी आरटीओ कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही;वाचा नवीन मार्गदर्शक सूचना\nनवी दिल्ली: रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ड्रायव्हिंग लायसन्स जारी करण्यासाठी आणि नूतनीकरणासाठी नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. या नव्या नियमानुसार आता लर्निंग लायसन्स (LL) मिळवण्याची संपूर्ण प्रक्रिया म्हणजेच अर्जापासून ते छपाईपर्यंतची प्रक्रिया आता ऑनलाईन केली जाणार आहे. तसेच, वैद्यकीय प्रमाणपत्रे, लर्निंग लायसन्स, ड्रायव्हिंग लायसन्सच्या (DL) नूतनीकरणासाठी इलेक्ट्रॉनिक प्रमाणपत्रे वापरली जाऊ शकतात.(No need to go to RTO office for driving license; read new guidelines)\nरविश कुमारांना मुलाखत द्या; कुणाल कामराचा मोदींवर निशाणा\nया मार्गदर्शक सूचनांद्वारे नवीन वाहनांच्या नोंदणीची प्रक्रिया सुलभ करण्याचा उद्देश आहे, तसेच नोंदणी प्रमाणपत्र, लायसन्स नूतनीकरण आता 60 दिवस अगोदर करता येईल तर तात्पुरत्या नोंदणीची मुदत 1 महिन्यावरून 6 महिन्यांपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्याचबरोबर सरकारने आता लर्निंग लायसन्स प्रक्रियेत बदल केले आहेत. त्यानूसार आता परवाना चाचणीसाठी आरटीओ कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही. तुम्ही घर बसल्या परिक्षा देऊ शकता.रोड ट्रान्��पोर्ट अँड हायवेने सध्या चालू असलेल्या कोरोना साथीमुळे, वाहनचालक परवाना (DL), नोंदणी प्रमाणपत्र (RC), वाहन परमीट यासारख्या मोटार वाहन कागदपत्रांची वैधता वाढविली आहे.\nमंत्रालयाने एका परिपत्रकात म्हटले आहे की, देशभरात कोरोनोचा प्रसार रोखण्याच्या अटींमुळे आणि सद्य परिस्थिती लक्षात घेता वरील सर्व कागदपत्रांची वैधता ज्यांची मुदत वाढविणे शक्य नाही.परंतु जे लायसन्स किंवा कागदपत्रे लॉकडाउनमुळे मंजूर झालेली नाही, जी 1 फेब्रुवारी 2020 रोजी कालबाह्य झाली किंवा 30 जून 2021 च्या अगोदर कालबाह्य झालीत, ती 30 जून 2021 पर्यंत वैध असल्याचे मानले जाईल.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस\nमंत्रालयाने पुढील अंमलबजावणी करताना अधिकार्‍यांना अशी कागदपत्रे 30 जून 2021 पर्यंत वैध ठेवण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे नागरिकांना वाहतुकीशी संबंधित सेवेंचा लाभ घेण्यास मदत होईल.\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/vadapav", "date_download": "2021-12-05T08:38:38Z", "digest": "sha1:YFDCQTUC4PUCRRUWMJ2SCKTEGNZPQ6SZ", "length": 12205, "nlines": 235, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपुण्यात महिलेला वडापाव खाण्याची इच्छा पडली 8 लाखांना रक्षबंधनाच्याच दिवशी घडली घटना\nपुणे क्राईम3 months ago\nपुण्यात एक अशी घटना समोर आली आहे ज्यात एका महिलेला वडापाव खाण्याच्या इच्छेपायी तब्बल 8 लाखांचा फटका बसला आहे. सोन्याचे दागिने आणि रोकड असलेली बॅग ...\nAurangabad | औरंगाबादमध्ये गाडीत प्रवासी भरण्यावरुन वाहन चालकांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी\nOmicron | दिल्लीत सापडलेला ओमिक्रॉन रुग्ण टांझानियामधून आल्याची माहिती\n, काय करावं आणि काय नाही; डॉ. भोंडवेंनी दिला सल्ला\nAurangabad | औरंगाबादमध्ये कोल्ड्रिंक्सची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात, नागरिकांनी पळवले बॉक्स\nसाहित्य संमेलनाचा आज पवारांच्या उपस्थितीत समारोप\nअवकाळी पावसानंतर डोंबिवलीत दाट धुक्याची चादर, हवेत गारवा\nताज्या बातम्या3 hours ago\nभाजपनंच 180 एमएलटी पाणीकपात पुणेकरांना सहन करायला लावली, जयंत पाटलांचं फडणवीसांना प्रत्युत्तर\nबीडमध्ये आगार प्रशासनाकडून ���ंदोलन उधळून लावण्याचा प्रयत्न; महिला कर्मचाऱ्यांना आश्रू अनावर\nJalana | नागरिकांनी कोव्हिड संदर्भातील नियम आणि सूचनांचं पालन करावं, राजेश टोपेचं आवाहन\nओमिक्रॉनबाधित रुग्ण महाराष्ट्रात आला तेव्हा विमानतळावर RTPCR सुविधा नव्हती – प्रदीप आवटे\nKiara Advani| रास्पबेरी पिंक लेहेंगा परिधान करुन कियारा अडवाणीने लावली इंटरनेटवर आग , लेहेंग्याची किंमत ऐकून अवाक व्हाल\nफोटो गॅलरी1 hour ago\nTravel Special : लग्नाआधी मित्रांसोबत चिल करायचंय मग ‘या’ खास ठिकाणी बॅचलर पार्टी करा\nFace Pack : हिवाळ्यात ‘हे’ घरगुती फेसपॅक त्वचेवरील चमक वाढवण्यास मदत करतील\nRasika Sunil Honeymoon | मालदिवच्या निळ्याशार समुद्रात रसिका सुनीलचे निवांत क्षण\nफोटो गॅलरी3 hours ago\nWinter Food : हिवाळ्यात दररोजच्या आहारामध्ये ‘या’ पदार्थांचा समावेश करणे फायदेशीर\nलाईफस्टाईल फोटो3 hours ago\nLavender Oil : निरोगी त्वचेसाठी अशा प्रकारे लॅव्हेंडर तेलाचा वापर करा, वाचा\nWinter Care : कोरडेपणामुळे चेहरा निस्तेज झाला आहे तर ‘हे’ घरगुती उपाय फायदेशीर\nChandra Darshan 2021: सूर्यग्रहणानंतरचे चंद्रदर्शन तुमचे नशीब बदलून टाकेल\nMars Transit Zodiac | आता वाईट काळ संपलाच म्हणून समजा , मंगळ ग्रह दिशा बदलणार, 4 राशींचे नशीब पालटणार\nफोटो गॅलरी18 hours ago\n4 Dec 2021 Surya Grahan 2021 Photos | वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाचे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल “हिरा है सदा के लिए”\n1.18 रुपयाचा शेअर झाला 78 रुपयांचा, वर्षभरात 1 लाखाचे झाले 66 लाख, तुमच्याकडे आहे का\nNagpur Omicron | विमाननं शारजहावरून आले प्रवासी, मनपानं पाठविलं विलगीकरणात, आमदार निवासात करण्यात आली सोय\nCongress: काँग्रेसशिवाय आघाडी होऊच शिकत नाही; ममतादीदींच्या ‘त्या’ विधानाचा पृथ्वीबाबांकडून एका वाक्यात निकाल\nआनंद महिंद्रांनी शेअर केली कोचीमधील सुंदर छायाचित्रे, नेटकरी म्हणाले खरच केरळ ही देवाची भूमी\nIND vs NZ : शुभमन गिलचा खणखणीत चौकार, वानखेडेवर ‘सचिन…सचिन…’चा जयघोष, पाहा नक्की काय झालं\nAurangabad | औरंगाबादमध्ये गाडीत प्रवासी भरण्यावरुन वाहन चालकांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी\nStudy Room Vastu | मुलांचं अभ्यासात मन लागत नाही मग वास्तुत हे बदल नक्की करा\nATM कार्ड घरीच विसरलात, बँक ऑफ बडोदाकडून कार्डशिवाय पैसे काढण्याची सुविधा, पण कशी\nPandu Marathi Movie: ‘पांडू’च्या कलाकारांकडून कोरोना नियमांचा भंग, रिपाइंची गुन्हे दाखल करण्याची मागणी\nOmicron | दिल्लीत सापडलेला ओमिक्रॉन रुग्ण टांझानियामधून आल्याची माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://bornphd.blogspot.com/2013/07/blog-post_22.html", "date_download": "2021-12-05T07:33:23Z", "digest": "sha1:TM2HDKQP2CFK3UO3IHC73LYLQKAYARN7", "length": 25333, "nlines": 109, "source_domain": "bornphd.blogspot.com", "title": "हेम..: दुर्ग चंदेरी", "raw_content": "\nगेल्या ४-५ वर्षांपासून माथेरान डोंगररांगेत असलेल्या चंदेरी माथ्याचा ट्रेक मला करायचा होता. बर्‍याच जणांना मी विचारलंही होतं, पण सगळे चंदेरीच्या खालच्या गुहेपर्यंत जाऊन येणार म्हटल्यावर माझी नकारघंटाच वाजत असे. नियमितपणे ट्रेक्स करणार्‍यांकडूनदेखील दुर्लक्षित असलेल्या या चंदेरीच्या प्रेमात पडण्याचं कारण म्हणजे कुठेतरी चंदेरीच्या वाटेचं वाचलेलं वर्णन.. गांवापासून ते गुहेपर्यंत कुठेही पाणी नाही. वर गुहेजवळील टाक्याचे पाणीही घाणेरडे, त्यामुळे पाण्याचं रेशनिंग करणार्‍यांनाच हा अंगावर घेणार\nपावसाळ्यात मात्र चंदेरी- म्हैसमाळ खिंडीतून खाली वाहणार्‍या ओढ्याला पाणी व छोटे धबधबे असल्याने इथे बर्‍यापैकी जनता जमते पण खालच्या गुहेपर्यंतच .. पावसाळ्यांत चंदेरीच्या या गोपूरावर धुकं व ढग विहरत असतात. खिंडीतून सरळसोट कातळभिंत आव्हान देत असल्यागत खुणावत असते.\nजितके शारिरीक - मानसिक श्रम चंदेरी पायथ्यापासून ते मुक्कामाच्या गुहेपर्यंत करावे लागतात, माझ्या मते तितकेच श्रम गुहेपासून चंदेरी माथा गाठायला लागतात यांवर तिथे जाऊन आलेल्या मंडळींचेही दुमत नसावे\nप्रचि १ - पेब दुर्गाच्या बाजूने भेदक चंदेरी..\nश्री.संजय अमृतकर यांच्या पोतडीतून साभार..\nऑफबीट सह्याद्रीच्या ट्रेक शेड्युलमध्ये हा ट्रेक बघितला आणि लगेच जायचं निश्चित केलं. नाशिकहून अजून कोण येतंय कां याची चाचपणी केली तर माझा नेहमीचा भिडू चिन्मय आणि ॠषिकेश तयार झाले. नंतर प्रितीने (ऑफबीट सह्याद्री लिडर) श्री. संजय अमृतकर आणि ४ जण नासिकहून आहेत असं सांगितलं, म्हणजे आम्ही एकूण ८ जण नासिकहून होतो. लिडरीणमॅम प्रितीलासुद्धा प्रश्न पडला की या ट्रेकला नासिकहून एकदम गर्दी कशी उगवली\nआमच्याकडेही उत्तर नव्हतं. नासिकचे बाकी ५ जण आदल्या दिवशी पेब किल्ला करुन पनवेलला ठरल्या वेळी येणार होते.. हा ट्रेक रात्रीच सुरु होणार होता आणि दुसरं म्हणजे चंदेरीला सगळेजण बदलापूर- वांगणीच्या बाजूने चिंचवली गांवातून चढतात पण ऑफबीटने दुसर्‍या बाजूने म्हणजे पनवेल बाजूने तामसई गांवातून ट्रेक आखला होता.\nपनवेलहून आधीच ठरवलेल्या २ वडापमधून भरुन मंडळी पाऊण तासांत तामसईत पावली. पाठोपाठ उरलेली मंडळी व नासिककर ५ जण प्रायव्हेट कारने पाठोपाठ पोहोचली. रात्रीचे पावणेबारा वाजले होते. ऑफबीटच्या नेत्यांनी त्यांच्या पोतड्यांतून एकेक साधने बाहेर काढली. प्रत्येक हार्नेसला (हार्नेस म्हणजे संरक्षक दोर अडकवण्यासाठी नॉयलॉनच्या पट्ट्या शिवून तयार केलेला कंबरपट्टा) एक कॅरॅबिनर (दोर अडकवण्यासाठी असलेली कडी) व एक डिसेंडर (इंग्रजी 8 आकाराची कडी. रॅपलिंग करतांना दोर सरकवण्यासाठी या कडीचा उपयोग होतो) असे सेट्स तयार करुन प्रत्येक सहभागीकडे देण्यात आले. दुसर्‍या दिवशी प्रत्येकाने हा सेट पुन्हा परत करायचा आहे. हार्नेसही नविन दिसत होती. डिसेंडर्स तर पेटीपॅक होते. (नायतर जल्ला आमकां कधी एवडया चकाक कड्या मिरवूक गांवल्या असत्या ) ओळख, सुचना वगैरे सोपस्कार पार पडले आणि रात्री १२.३० वाजता ट्रेक सुरु झाला.\nसुरुवातीला शेताडीतून असलेली वाट काही वेळातच जंगलात घुसली आणि एकदम उभी चढण सुरु झाली. अंधार असला तरी साधारण अंदाज आला होता की आपण म्हैसमाळ डोंगराच्या सोंडेला भिडलो आहोत. वारा सपशेल पडला होता. सुरुवातीला आणि खिंडीच्या अलिकडे असे दोन वेळा ओढे पार केल्याचं आठवतंय (आठवतंय अशासाठी की दुसर्‍या दिवशी उतराईदेखील अंधारातच झाली) जवळ्पास २ तासांनी खिंड गाठली. खिंडीत थोडं टेकून सगळ्यात मागच्या गँगचा आवाज येऊ लागल्याबरोबर उठलो आणि खिंडीतुन उजवीकडे असलेल्या चंदेरीच्या धारेची चढण चढू लागलो. खिंडीतूनही चंदेरीच्या मुक्कामाची गुहा गाठायला अर्धा- पाऊण तास लागतो. पुढे असलेल्या ग्रुपबरोबर गेल्याने झोपायच्या जागेचा चॉईस मिळाला आणि सपाट जागा बघून वळकटी टाकली. आमच्या आधीही तिथे आणखी ५-६ जणांचा वेगळा ग्रुप आलेला होता. काही वेळातच सगळी मंडळी आली, त्यांची व्यवस्था लागेपर्यंत मी आडवा होऊन निद्राधिन झालो होतो कारण पहाटे कामावर जाऊन दुपारी घरी येऊन, आवरून, पावणेदोनशे किमी. कार चालवून, संध्याकाळच्या कल्याणच्या ट्रॅफिकमधून गाडी काढून पनवेल गाठून ...^^&&&***(((@@@###\nसक्काळी जाग आली ती दुसर्‍या ग्रुपच्या चहाच्या स्वयंपाकाच्या गडबडीने चहा बनवतांनाही त्यांची गडबड स्वयंपाकाएवढी मोठ्याने सुरु होती. मी उठून सॅक आवरेपर्यंत बाकी मंडळीदेखील उठली.\nआदल्या रात्री लिडर्सनी, सकाळी चंदेरीला कुठल्या बाजूने सोनेरी करायचे याबद्दल सूचना देऊन ठेवल्या होत्या. त्याबरहुकूम आम्ही बाटल्या घेऊन नंतर होणारा हल्लाबोल लक्षात घेऊन म्हैसमाळच्या बाजूला धावलो. गुहेनंतर लगेच एक खोदीव टाके आहे. पाणी खरं तर लोकांनी खराब केलं आहे. सकाळची कोवळी उन्हे अंगावर घेत भोवतालचे सगळे डोंगर पहुडलेले होते. या बाजूला म्हणजे चंदेरीच्या पश्चिमेला म्हैसमाळ, त्याच्या मागे मलंगगड आणि तावली, वर्‍हाड्याचे सुळके आणि गणेश- कार्तिक सुळके दिसत होते.\nचंदेरी सोनेरी करुन परत गुहेकडे आलो तोवर तिथे तांदळाची भाकरी व खर्ड्याचा नाश्ता तयार होता.\nसॅक्स गुहेतच ठेवायच्या होत्या. एक ऑफबीट राखणदार गुहेतच रहाणार होता. प्रत्येकाने काल दिलेले हार्नेस लिडर्सच्या मदतीने कंबरेला बांधले. एका छोट्या सॅकमध्ये दोघातिघांच्या पाण्याच्या बाटल्या व घरुन आणलेले चॅवमॅव त्यासोबत घेऊन पुढे निघायचं होतं. गुहेकडून पूर्वेकडे निघालो. ५ मिनिटांनंतर घसार्‍याचा उतार आला. या ठिकाणी रोप लावला गेला. इथे काही खोदीव पायर्‍या आहेत पण घसारा आणि लगतच खोल दरी यामुळे सावधगिरीसाठी रोप लावला होता. प्रत्येकाला काळजीपुर्वक उतरवले गेले.\nपुढे पूर्व टोकाकडे एक चांगल्या पाण्याचे टाके आहे. या ठिकाणी बाटल्या भरुन घेतल्या. इथून आता खरी चढाई सुरु होणार होती चंदेरीच्या अजस्त्र भितीचा माथा गाठण्याची...\nसाधारणपणे पाऊण तासात माथा गाठता येतो पण प्रचंड घसारा, मध्ये मध्ये पायर्‍या आहेत पण अरुंद आणि खोल दरी .. या सगळ्यामुळे हळूहळू प्रत्येकजण काळजीपूर्वक वर चढत होता.\nएका घळीतुन वाट वर सरकते तिथेही मातीचा घसारा आहे.\nया घळीच्या शेवटी मात्र उजवीकडे पाण्याचं टाकं आहे. या ठिकाणाहून वळ्यावळ्यांचा नाखिंड डोंगर एकदम झक्कास दिसत होता.\nअखेर एकदाचे माथ्यावर आलो. ओबडधोबड दगडांचा अरुंद माथा आहे. वर अवशेष काहीही नाहीत. हल्लीच कुणीतरी बसवलेला श्रीशिवरायांचा पुतळा आणि ध्वज आहे.\nइथून शेवटच्या टोकाकडे जातांना प्रितीने 'तुम्हाला सुसाईड पॉईंट दाखवते' असं सांगून पुढे व्हायला सांगितलं. अरुंद माथ्यावरुन नीटपणे जात असतांना एके ठिकाणी गाडी अडली ती एका मोठ्ठ्या बोल्डरला वळसा घालतांना.. छातीकडे तो एकदम पुढे आलेला असल्याने प्रत्येकाला मागे झुकून नीट खाचा पकडून पुढे जावे लागत होते. पाठी थेट खोल खोल खोल... \nखरं तर खाली बसुन आलं तर त्या पुढे आलेल्या बोल्डरचा काही त्रास झाला नसता पण ही आयडीया परत येतांना निखिलने दाखवली. प्रिती पलिकडून हसत सांगत होती..'यही है वो सुसाईड पॉईंट' एकदम टोकाला जाऊन सगळ्यांचे धम्माल फोटोसेशन झाले. माथ्यावरून दक्षिणेला गाढेश्वर तलाव, प्रबळगडाचे लांबलचक पठार व त्याच्यामागे इर्शाळ गड दिसत होता, तसेच लांबवर अंधुकसा कर्नाळा दुर्ग खुणावत होता.\nप्रचि १२ .. समोर आडवा पसरलेला प्रबळगड, त्याला लागून उजवीकडे कलावंतीण दुर्ग आणि डावीकडे अंधुकसा इर्शा़ळ दुर्ग..\nपूर्वेला माथेरानचे पठार, पेबचा किल्ला तसेच नाखिंड डोंगर दिसत होता. पायथ्याचं जंगल दाट दिसत होतं. खोदीव पायर्‍या, टाकी व गुहा यांवरुन हा दुर्ग प्राचिन असणार पण टेहळणी चौकी म्हणूनच याचा उपयोग होत असेल. डोळे निवल्यावर खाली उतरायला सुरुवात केली.\nघळ पार केल्यावर आता खाली उतरायला जास्त वेळ नाही लागणार अशा विचारात असतांनाच लिडर्सनी घोषणा केली की कुणीही वाटेवरून खाली उतरायचे नाहीये, आपल्याला रॅपलिंग करुन उतरायचे आहे. झाले त्या उतारावर ऐन माध्यान्हीच्या टळटळीत उन्हांत सगळी ट्रॅफीक जाम होऊन जागेवरच बसली. वाटेतच असलेल्या एका मजबूत झाडाला अँकरींग केले गेले आणि एकेक भिडू रॅपल करत खाली जाऊ लागले. सगळ्यांत हैराण करणारी गोष्ट ही होती की खालचे गारेगार पाण्याचे टाके नुसते दिसत होते आणि आमच्याकडील पाणी संपले होते.\nवरुन ऊन, खालून ऊनऊन, जवळ पाणी नाही... खाली नुसते दिसणारे गार पाण्याचे टाके...आणि आपला नंबर कधी येतोय याची वाट पहात तापणारे आम्ही वरच्या टाक्यातूनच पाणी भरुन घ्यायला हवे होते. ऋषी म्हणाला होता तेव्हा पण खाली जायला एवढा वेळ लागेल याची तेव्हा कल्पना आली नाही.. त्यामुळे तो मागून मला शिव्या देत बसून राहिलेला...\nआणखी एक दोर लावला गेला आणि एकाच वेळी दोन जण खाली जायला सुरुवात झाली.. मला मागून चिन्मय आणि ऋषी मागून ओरडत होते की खाली गेलास की पाणी पाठव वर... माझा नंबर लागल्यावर मी त्या पाण्याच्या ओढीने एवढा झपाझप खाली आलो की खाली असलेला निखिल माझे रॅपल होत असतांना माझ्यावर किंचाळत होता.. रोप फ्री करुन आधी पाण्याकडे धावलो. आमची कॉमन सॅक माझ्याकडेच होती. तिच्यातील बाटल्या भरल्या आणि पुन्हा वर पाठवल्या तोवर चिन्मय खाली आला होता पण वर उरलेल्यांना तरी पाणी मिळालं. शेवटचा भिडू खाली आल��� तेव्हा साडेपाच वाजत आले होते. निखिलने वाईंडअप केले आणि झपाझप गुहेकडे निघालो. वडापवाल्यांचा मध्ये फोन येऊन गेला होता, त्यांना रात्री ८.३० ची वेळ दिली गेली होती. सकाळच्या भाकरी- खर्ड्यानंतर पोटात काहीही घातलेलं नव्हतं.. (मध्येच लाडू- चिक्क्या वगैरे चालू होतं पण कावळे त्याने थोडेच गप्प बसतात माझा नंबर लागल्यावर मी त्या पाण्याच्या ओढीने एवढा झपाझप खाली आलो की खाली असलेला निखिल माझे रॅपल होत असतांना माझ्यावर किंचाळत होता.. रोप फ्री करुन आधी पाण्याकडे धावलो. आमची कॉमन सॅक माझ्याकडेच होती. तिच्यातील बाटल्या भरल्या आणि पुन्हा वर पाठवल्या तोवर चिन्मय खाली आला होता पण वर उरलेल्यांना तरी पाणी मिळालं. शेवटचा भिडू खाली आला तेव्हा साडेपाच वाजत आले होते. निखिलने वाईंडअप केले आणि झपाझप गुहेकडे निघालो. वडापवाल्यांचा मध्ये फोन येऊन गेला होता, त्यांना रात्री ८.३० ची वेळ दिली गेली होती. सकाळच्या भाकरी- खर्ड्यानंतर पोटात काहीही घातलेलं नव्हतं.. (मध्येच लाडू- चिक्क्या वगैरे चालू होतं पण कावळे त्याने थोडेच गप्प बसतात\nगुहेत येऊन डबे उघडले तोवर भूक अर्धमेली झाली होती. दही- पराठा वगैरे चापलं आणि साडेसहाला परतीची उतरंड सुरु केली. खिंडीत येईपर्यंत अंधार पडला होता. गप्पा मारत झपाट्याने निघालो. एकदम ठळक वाट असल्याने चुकण्याचा प्रश्न नव्हता. साडेआठला तामसईत आलो तर वडाप उभी होती पण डायवर दुसर्‍या वडापला भाडं मिळाल्याने त्याच्याबरोबर पुन्हा पनवेलात गेला होता. सगळी साधने जमा केली गेली. नासिकची दुसरी टीम पुढे येऊन आधीच निघाली होती कारण ते रात्रीच नासिक गाठणार होते. आम्ही पनवेललाच माझ्या नातेवाईकांकडे थांबून पहाटे निघण्याचे ठरवले होते. ९.३० ला वडाप आली. साडेदहाला पनवेल. पावणेअकराला घरी.. काहीही न बोलता तिघांकडून जेवणाच्या सगळ्या पातेल्या साफ. मस्त झोप घेऊन सकाळी ६ ला निघून ९ ला परत नासिक.\n उत्तम रीतीने एकदाचा पार पडला तो केवळ ऑफबीटर्समुळे. .. आम्हां दोघांनाही (ऑफबीट आणि मी) नविन वर्षातील नवनविन ट्रेकरुट्ससाठी अनेक शुभेच्छा\nहेमंतदादा चंदेरीची घसरडी धमाल आठवली रे, छान लिहीलसं..पुन्हा शाळेत ये लवकर..(म्हणजे ब्लाॅग लिहीण्याला घे )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.popxo.com/article/seven-days-weight-loss-gm-diet-plan-will-loose-two-to-six-kg-weight-in-marathi/", "date_download": "2021-12-05T07:38:06Z", "digest": "sha1:SPEMP572MQW4MYR5CTZ6ZEAR57XUKAAI", "length": 38113, "nlines": 182, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "Weight Loss Diet Plan In Marathi - 7 दिवसात 2ते 6 किलो वजन कमी करेल हा डाएट प्लॅन | POPxo Marathi", "raw_content": "\n7 दिवसात 2 ते 6 किलो वजन कमी करेल हा डाएट प्लॅन (Lose Weight In 7 Days In Marathi)\nवजन कमी करण्याची हुक्की खूप जणांना अधून-मधून येतेच. पण वजन कमी करण्यासाठी अनेकदा चुकीच्या पद्धतीचा डाएट अवलंबला जातो. तर अनेकांना वजन कमी करणे म्हणजे उपवास करणे असे वाटते. म्हणून खूप जण उपाशी राहून स्वत:चे हाल करुन घेतात. पण तसे करुन तुम्ही तुमचे निरोगी आरोग्य धोक्यात घालत आहात हे लक्षात राहू द्या कारण असे करुन तुम्हाला केवळ हॉस्पिटलच्या पायऱ्या चढाव्या लागतील आणखी काही नाही. डाएट म्हणजे उत्तम खाणे हे तुम्हाला आधीही आम्ही सांगितले आहे. तुमच्यासोबत आम्ही परफेक्ट फिगरसाठी परफेक्ट डाएटही शेअर केला आहे. पण तुम्हाला वजन कमी करायची खरचं खूप घाई असेल आणि तुम्हाला योग्य डाएट करायचा असेल, तर आज आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत. तुमच्यासोबत आम्ही वजन कमी करण्यासाठी डाएट (7 divsat vajan kami karnyasthi diet plan) शेअर करणार आहोत जो केवळ ७ दिवसात तुमचे वजन कमी करु शकेल. सात दिवसात वजन कमी करणे तुमच्या यादीत असेल तर मग करा सुरुवात\nGM डाएट म्हणजे काय\nडाएटसाठी स्वत:ला तयार करताना\nGM डाएट म्हणजे काय\nGM Diet काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचा फुलफॉर्म आहे ‘General Motors’ हा डाएट प्लॅन खास त्यांनी तयार केलेला असून त्या मागील खरे उद्दिष्ट कामगारांमधील कामाची उर्जा वाढवणे असा आहे. हा डाएट प्लॅन १९८५ पासून आहे. सात दिवसांच्या या डाएटमध्ये प्रत्येक दिवशी तुम्हाला वेगवेगळे खाण्याचा सल्ला दिला जातो. GM डाएट म्हणजे वेगळे काही नाही तर कामगारांसाठी तयार केलेला डाएट आहे. हे डाएट २ ते ६ किलो वजन कमी करण्याचा दावा करतो.\n‘डान्स एक आर्ट है एक कला’ हा दीपिकाचा डायलॉग तुम्हाला आठवत असेल तर तिने हॅपी न्यू इयर या चित्रपटात हा म्हटला आहे. यात तिने डान्ससाठी स्वत:ला वाहून घेतले होते. आता डाएट म्हणजे एक प्रकारची साधनाच आहे. कारण डाएट करताना तुम्हाला बऱ्याच गोष्टी टाळायच्या असतात आणि काही गोष्टी पाळायच्या असतात.त्यामुळे तुम्हाला सगळ्यात आधी तुमच्या मनावर आणि जीभेवर ताबा मिळवायचा आहे. जी सोपी गोष्ट नाही. एकदा आरशात उभे राहा तुमचे शरीर नीट न्याहाळा. तुम्हाला तुमचे शरीर फिट वाटते का पाहा. तुमचे पोट..तुमच्या म���ंड्या, तुमचे दंड नीट आहेत का जर तुमच्या शरीरावर अतिरिक्त मांस वाढले असेल तर तुम्हाला या डाएटची गरज आहे हे समजा. हा डाएट करण्याआधी तुम्हाला काही गोष्टी करायला लागतील. लवकर वजन कमी करण्यासाठी हे उपाय तुमच्यासाठी आहेत उपयुक्त\nवजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे ‘किटो डाएट’\nतुमचे संपूर्ण आरोग्य पाण्यावर अवलंबून असते. शरीरासाठी पाणी खूप महत्वाचे आहे. डाएटमध्येही पाण्याचे महत्व आहे. कारण तुम्ही जितके पाणी प्याल तितके टॉक्झिक तुमच्या शरीरातून बाहेर पडेल. शिवाय पाणी प्यायलामुळे तुमचे पोट भरते आणि तुम्हाला काहीही खाण्याची इच्छा होत नाही. त्यामुळे खाण्याच्या योग्यवेळा वगळता तुम्हाला काहीही खाण्याची इच्छा झाली तर तुम्ही पाणी प्या. पोट कमी करण्याचे घरगुती उपाय तुम्ही वाचले असतील तर तुम्हाला यामध्ये पाणी पिण्याचा सल्ला नक्की दिसेल.\n*आणखी एक गोष्ट लक्षात ठेवणे महत्वाची आहे की, तुम्हाला पाणी प्यायला सांगितले आहे. म्हणून सतत पाणी पित राहू नका. त्याने देखील तुम्हाला त्रास होऊ शकतो. साधारण प्रत्येक तासाला एक ग्लास पाणी प्याच. तासाभराने पाणी प्यायची सवय तुम्हाला लावायची आहे\nहल्ली प्ले स्टोअरमध्ये अनेक अॅप आहेत जे तुम्हाला पाणी पिण्याची आठवण करुन देतात. जर तुम्ही स्मार्टफोन वापरत असाल तर तुम्ही हे अॅप डाऊनलोड करु शकता. या अॅपच्या मदतीने तुम्हाला योग्यवेळी पाणी पिण्याची सवय लागेल.शिवाय तुमच्या वजनानुसार तुम्हाला किती पाणी प्यायला हवे ते देखील यामुळे कळेल\n2. मद्यप्राशन करा बंद (Avoid Alcohol)\nतुमचे वजन वाढण्यामागे दारुचे सेवन हे देखील एक कारण आहे. तुम्ही वजन कमी करायचे ठरवले असेल तर तुम्हाला सगळ्यात आधी मद्य सेवन बंद करायचे आहे. मद्यसेवन बंद करणे ही चांगली सवय आहे. त्यामुळे तुम्हाला वजन आणि सवय या दोन्ही गोष्टींचा विचार करायचा आहे. जर तुम्हाला कुठलेच व्यसन नसेल तर छानच आहे की, कारण तुम्ही पटकन डाएटला सुरुवात करु शकता.\nकोणतीही नवी गोष्ट ट्राय करण्याआधी तुम्ही तुमच्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. कारण तुम्हाला जर काही त्रास असतील तर तुम्ही हा डाएट करायला हवा की, नको हे तुम्हाला तुमचे डॉक्टर अधिक चांगल्या पद्धतीने सांगू शकतील. त्यामुळे डॉक्टरांनी होकार दिल्यानंतरच हे डाएट करा.\nवाचा – त्वचेसाठी बीट खाण्याचे फायदे\nनुसत्या खाण्या पिण्याच्या सवयींवर तुमचे वजन असते असे नाही. तर तुम्हाला वजन कमी करण्यासाठी शारीरिक हालचाल करणे महत्वाचे असते. त्यामुळे या सात दिवसांमध्ये तुम्हाला व्यायामदेखील करायचा आहे. तुम्ही नेमका कोणता व्यायाम करणार आहात त्याचेही एक वेळापत्रक बनवून घ्या. वजन कमी करण्यासाठी योगासने सुद्धा आहेत ती तुम्ही अगदी घरच्या घरी करू शकता.\nआता ७ दिवसांचे डाएट म्हणजे सोपी गोष्ट थोडीच आहे. तुम्हाला बऱ्याच गोष्टी घरी आणून ठेवायच्या आहेत. केळी, सफरचंद, खरबुज, कलिंगड, संत्री, पेरु अशी फळे तुम्हाला तुमच्या डाएटमध्ये आणायची आहेत. तर भाज्यांमध्ये तुम्हाला काकडी, कोबी, ब्रोकली, टोमॅटो, पालक, फ्लॉवर, बटाटा अशा भाज्या आणायच्या आहेत. भाज्या आणि फळे हे सगळे घरी आणून ठेवा. आता तुम्ही सात दिवसांचा हा GM डाएट करण्यासाठी एकदम तयार आहात. ७ दिवस यांचे सेवन करायचे कसे ते पाहुया.\nतुम्हालाही हवेत का सेक्सी थाईज\n७ दिवसांचा डाएट प्लॅन आपण पाहत आहोत. या सात दिवसात काय आणि कधी खायचे याच्या वेळा निश्चित करण्यात आलेल्या आहेत. शिवाय तुमचे खाणे चार वेगवेगळ्या मिलमध्ये वाटण्यात आले आहे. त्यानुसार सकाळचा नाश्ता, मिड मॉर्निंग स्नॅक, दुपारचे जेवण, पोस्ट लंच स्नॅक, संध्याकाळचे स्नॅक आणि रात्रीचे जेवण अशी ही फोड करण्यात आली असून त्यानुसारच तुम्हाला जेवण करायचे आहे. शिवाय पोट कमी करण्यासाठी हा डाएट प्लॅन अगदी परफेक्ट आहे.\nआजपासून तुम्हाला तुमच्या डाएटला सुरुवात करायची आहे. थोडासा त्रास होईल कारण तुम्हाला बदल अगदीच पटकन जमेलच असे नाही. पण तुम्हाला तरीही स्वत:वर विश्वास ठेवून हा दिवस सुरु करायचा आहे.\nसकाळचा नाश्ता हा पोटभरीचा असला पाहिजे. जर तुमच्या दिवसाची सुरुवात चांगली झाली तर तुमचा दिवसही चांगला जातो. तुमच्या दिवसाची सुरुवात छान फळांनी करायची आहे. खरबूज, पपई आणि सफरचंद असे मिक्स फळे तुम्हाला खायची आहेत. त्यावर तुम्हाला १ ते २ ग्लास पाणी प्यायचे आहे. सकाळी फळे खाण्यामागचे कारण म्हणजे फळांमध्ये फायबर असते. जे तुमच्या शरीरासाठी चांगले असते. शिवाय फळे गोड असल्यामुळे गोड खाण्याची इच्छा देखील मरुन जाते. वजन कमी करण्यासाठी डाएट तुम्ही सुरु केला असेल तर तुमच्या दिवसाची सुरुवात अशी व्हायला हवी.\nमॉर्निंग स्नॅक (Morning Snacks)\nतुम्ही कितीही नाश्ता केला तरी तुम्हाला त्यानंतर काहीवेळाने भूक लागतेच. ती भूक तुम्हाला मारायची नाहीए. तर त्या वेळेत तुम्हाला एक बाऊलभर खरबुजाचे तुकडे चालू शकतील. त्यावर तुम्हाला २ ग्लास पाणी प्यायला विसरायचे नाही.\nआता येते दुपारच्या जेवणाची वेळ..दुपारच्या जेवणातही तुम्हाला फळेच खायची आहेत. सगळ्यात आधी तुम्हाला १२ ते २ या वेळेमध्ये जेवायचे आहे. जेवणात तुम्हाला सफरचंद आणि कलिंगड खायचे आहे. जर तुम्हाला किवी खाणे शक्य असेल तर किवी खाल्ले तरी चालेल. जर तुम्हाला फळे खाण्याचा कंटाळा आला असेल तर तुम्ही किवीची स्मुदी करुनही खाऊ शकता. त्यानंतर तुम्हाला १ ते २ ग्लास पाणी प्यायचे आहेत.\nजर तुम्ही १२ ते ३ मध्ये जेवण केले. तर तुम्हाला नक्कीच साधारण तीन ते ४ वाजता पुन्हा भूक लागणार.. या भुकेच्यावेळी तुम्हाला एखादे संत्र किंवा मोसंब खायचे आहे. त्यावर पुन्हा १ ते २ ग्लास पाणी प्यायचे आहे.\nइव्हिनिंग स्नॅक (Evening Snack)\nआता ही ती वेळ जेव्हा तुम्ही ऑफिसमधून निघता. त्यावेळी तुम्हाला पुन्हा भूक लागते. अशावेळी पाणीपुरी, चाट खाण्याची इच्छा होते. त्यावेळी तुम्हाला एखादे नासपती किंवा पेअर खायचे आहे. त्यावर १ ते २ ग्लास पाणी प्यायचे आहे.पोट कमी करण्याचे घरगुती उपाय तुम्ही कुठे वाचले असतील तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की, संध्याकाळचा नाश्ता हा फारच महत्वाचा असतो.\nरात्रीच्या जेवणातही पहिल्या दिवशी फळांचा समावेश असणार आहे. संत्र, किवी, पिअर, पेरु, खरबूज या फळांचे सेवन तुम्हाला करायचे आहे. पण रात्री जास्त पाणी असलेली फळे खाऊ नका. कारण ती पचण्यास कठीण असतात. त्यानंतर तुम्हाला पुन्हा २ ग्लास पाणी प्यायचे आहे.\n*पहिल्या दिवशी कसे वाटेल \nतुमचा पहिला दिवस अगदीच कठीण असेल कारण जर तुम्हाला खूप वेगवेगळ्या गोष्टी खाण्याची सवय असेल तर तुमच्यासाठी पहिला दिवस कठीण असेल. तुम्हाला थोडे थकल्यासारखे वाटेल. पण तुम्ही भरपूर भरपूर फळे आणि पाणी प्यायलेले प्यायल्यामुळे तुमचे पोटही साफ राहील.\nदिवस दुसरा (Day 2)\nदुसरा दिवस हा भाज्यांचा आहे. पहिला दिवस फक्त फळांचा गेल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी फळे खाण्याची फार इच्छा होणारही नाही. पण भाज्या कशा खायच्या यामध्येही एक शिस्त आहे. त्यानुसारच तुम्हाला भाज्या खायच्या आहेत.\nपहिल्या दिवशी शरीराला आवश्यक असलेले कार्बोहायड्रेट तुम्ही खाल्लेले नाही त्यामुळे पहिल्या दिवशी तुम्हाला एक उकडलेला ब���ाटा खायचा आहे. एक मध्यम आकाराचा बटाटा तुमची भूक भागवू शकेल. अगदीच उकडलेला बटाटा तुम्हाला खाल्ला जात नसेल तर तुम्ही त्यात थोडे बटर, काळेमिरी, लिंबू पिळू शकता. त्यानंतर त्यावर २ ग्लास पाणी प्या आणि तुमच्या दिवसाची सुरुवात करा.\nहा परफेक्ट डाएट तुम्हाला देईल परफेक्ट फिगर\nमॉर्निंग स्नॅक (Morning Snack)\nकोबी आणि लेट्युसचे सलाद करुन खा. त्यावर जर तुम्हाला ऑलिव्ह ऑईल आवडत असेल तर तुम्ही त्याचे ड्रेसिंगही टाकू शकता.\nदुपारच्या जेवण तुम्हाला थोडे लाईट ठेवायचे आहे. तुम्हाला जास्तीत जास्त सलाद आज खायचा आहे. कोबी, काकडी, गाजर, कांदा याची कोशिंबीर बनवून खा. त्यावर २ ग्लास पाणी प्या.\nपोस्ट लंचमध्ये तुम्हाला वाफवलेली ब्रोकोली आणि अर्धा कप वाफवलेले बेल पेपर, त्यात थोडी काळीमिरी, मीठ आणि लिंबूदेखील पिळू शकता.\nइव्हिनिंग स्नॅक (Evening Snack)\nसाधारण ४ वाजता तुम्हाला भूक लागल्यानंतर तुम्हाला उकडलेला फ्लॉवर खायचा आहे. त्यातही एखादे लाईट ड्रेसिंग वापरु शकता. त्यावर तुम्हाला दोन ग्लास पाणी प्यायचे आहे.\nउकडलेले बीट,गाजर, फरसबी उकडून खायच्या आहेत. एक बाऊलभर तरी उकडलेल्या भाज्या खायच्या आहेत. त्यावर २ ग्लास पाणी प्यायचे आहे.\nपहिला दिवस फळांचा असल्यामुळे किमान तुम्हाला ती फळे खावीशी वाटत होती. पण दुसरा दिवस कदाचित खाज्या न खाणाऱ्यांना आवडणार नाही. त्यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यातून सगळ्या चांगल्या गोष्टी निघून गेल्यासारखे वाटेल.\nबेली फॅट कमी करण्यासाठी हे करा सोपे उपाय\nदिवस तिसरा (Day 3)\nआजचा दिवस हा भाज्या आणि फळांच्या कॉम्बिनेशचा आहे. पहिले दोन दिवस तुम्हाला थोडे कठीण गेले असतील. पण हा दिवस तुमच्यासाठी थोडा इंट्रेस्टिंग असेल. आज तुम्हाला जास्तीत जास्त न्युट्रीशन मिळेल. तुमच्या शरीराला चांगला तजेला मिळेल.\nआज तुम्हाला एक उकडलेला बटाटा आणि एक सफरचंद खायचे आहे. हे दोन्ही पदार्थ तुम्हाला दिवसभरासाठी ताकद देऊ शकतील.\nमार्निंग स्नॅक (Morning Snack)\n१ पेअर, १ वाटी अननसचे तुकडे आणि १ ग्लास पाणी. आज तुमच्या डाएटमध्ये अननस आहे. अननसामुळे काही गोड खाण्याची तुमची इच्छा कमी होईल. १ ग्लास पाणी त्यावर प्यायला विसरु नका.\nआजचे जेवणही फळ आणि भाज्यांचे कॉम्बिनेशन असणार आहे. गाजर, काकडी, कांदा, लेट्युस असे काही सॅलेड करुन खा. आणि आवडत असल्यास काही उकडलेल्या भाज्या खाल्या तरी चालतील. त्यावर २ ग्लास पाणी प्या. त्यावर दोन ग्लास पाणी प्या.\nएक संत्र किंवा मोसंबी. त्यावर १ ग्लास पाणी\nइव्हिनिंग स्नॅक (Evening Snack)\nएक पेअर किंवा पेरु आणि १ ग्लासपाणी प्या\nएक बाऊल उकडलेली ब्रोकोली, १/२ उकडलेले बीट, उकडलेली कच्ची पपई १/२ कप, जेवण थोडे मजेदार बनवण्यासाठी ऑलिव्ह ऑईलचे ड्रेसिंग त्यात चिली फ्लेक्स ओरिगॅनो, काळीमिरी घातली तरी चालेल\nकंटाळा आलेला असेल. बेचव आणि उकडलेल्या भाज्यांनी तुम्ही कंटाळून जाल. पण तुमची इच्छाशक्ती सोडू नका.\nदिवस चौथा (Day 4)\nडाएटचा चौथा दिवस तुमच्यासाठी सरप्राईज आहे. कारण तुम्ही पहिले तीन दिवस फळे आणि भाज्या खात आहात. अशा भाज्या ज्यात कार्बस नाहीत. आता चौथ्या दिवशी तुम्ही कार्ब्स घालवल्यानंतर तुमच्या शरीराला मिनरल्स मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे आज केळी आणि दूध आणि सूप यांचा समावेश डाएटमध्ये केला जाणार आहे. मग आजचा डाएट प्लॅन काय आहे तो बघुया\n२ केळी आणि ग्लासभर दूध (नाश्त्यानंतर पाणी प्यायले नाही तरी चालेल. कारण तुम्ही दूध प्यायला आहात)\nमिड मॉर्निंग स्नॅक (Mid Morning Snack)\nबनाना शेक (१ केळ आणि १ ग्लास दूध)\n२ केळी आणि १ ग्लास दूध\nबनाना स्मुदी (१ केळ आणि १ ग्लास दूध)\nइव्हिनिंग स्नॅक (Evening Snack)\n१ पेअर किंवा १ पेरु\n१ बाऊल व्हेजिटेबल सूप\nआज तुम्हाला केळी आणि दूधामुळे चांगले ताजेतवाने वाटेल. पोट भरल्यासारखे वाटेल. फक्त रात्री केवळ सूप प्यायलामुळे तुम्हाला थोडी बूक लागल्यासारखे वाटेल.\nदिवस पाचवा (Day 5)\nआजचा दिवस तुम्हाला आवडेल. कारण आज आहे प्रोटीन डे आहे. तुम्ही पहिले चार दिवस केवळ फळे, भाज्या आणि दूध खाल्ले आहे. त्यामुळे तुम्हाला थोडासा कंटाळाही आला असेल. तुम्हाला थोडा थकवाही जाणवेल तो भरुन काढण्यासाठी आज तुमच्या डाएटमध्ये पनीर असणार आहे. या शिवाय तुम्हाला आज उकडलेली कडधान्य खाता येणार आहे.\n२ टोमॅटो, १ वाटी कोणतेही मोड आलेले कडधान्य. त्यात मीठ, काळेमिरी आणि लिंबू पिळू शकता\nमिड मॉर्निंग स्नॅक (Mid Morning Snack)\nतव्यावर परतलेले तोफू/पनीर किंवा एक कप दही, २ ग्लास पाणी\nपालक पनीर, एका टोमॅटोचे स्लाईस त्यावर थोडे मीठ आणि दोन ग्लास पाणी\nएक बाऊलभर स्प्राऊट त्यात थोडा कांदा आणि लिंबाचा रस, चिमूटभर मीठ\nइव्हिनिंग स्नॅक (Evening Snack)\nकोणतेही व्हेजिटेबल सूप, सोया चंकची कमी तेलातली पातळ भाजी किंवा स्क्रॅम्बल्ड पनीर\nटोमॅटो आणि काकडीची कोशिंबीर (१ काकडी आणि दोन टोम���टो)\nदिवस सहावा (Day 6)\nसहाव्या दिवसाचे हायलाईट्स सांगायचे तर आज नो टोमॅटो दिवस आहे. तुम्हाला तुमच्या शरीरात बदल झालेले दिसून येतील. आज तुमच्या डाएटमध्ये भाज्या, फळे, कडधान्य आणि डाळीचा समावेश असेल.\n१ बाऊल उकडलेल्या किंवा तव्यावर परतलेल्या मिक्स भाज्या\nमिड मॉर्निंग स्नॅक (Mid Morning Snack)\n१/२ कप उकडलेला राजमा, त्यात तुम्ही आवडीनुसार मीठ, चाट मसाला घालू शकता\n१ मोठे बाऊल व्हेजिटेबल सूप\n१ सफरचंद, १ ग्लास पाणी\nइव्हिनिंग स्नॅक (Evening Snack)\n१ छोटी वाटी उकडलेली डाळ, त्यावर लिंबू पिळा\n१ बाऊल उकडलेल्या भाज्या\nआज तुमच्यासाठी खूप चांगला दिवस आहे कारण आज डाएटचा शेवटचा दिवस आहे. कारण आज भात आणि चपाती खाण्याचा दिवस आहे. आता तुम्हाला फार बरे वाटले असेल नाही का, शिवाय तुम्ही या दिवसापर्यंत पोहोचलात याचाही तुम्हाला आनंद झाला असे.\n१ बाऊल कलिंगड किंवा खरबुजाचे तुकडे\nमिड मॉर्निंग स्नॅक (Mid Morning Snack)\nकाही स्ट्रॉबेरीज किंवा गाजराचे तुकडे\n१ वाटी शिजवलेला ब्राऊन राईस सोबत एक बाऊल परतलेल्या भाज्या\n१ सफरचंद किंवा १ पेअर\nइव्हिनिंग स्नॅक (Evening Snack)\n१ बाऊल मिक्स व्हेजिटेबल सूप, २ ग्लास पाणी\n* जर तुम्हाला यात अंडी आणि चिकन खायचे असेल तर तुम्ही मिड मॉर्निंग आणि इव्हिनिंग स्नॅकमध्ये ते खाऊ शकता.\n* सगळ्यात महत्वाचे हा डाएट तुम्हाला जमत नसेल तर हा डाएट करण्याचा सल्ला आम्ही देणार नाही\n* सात दिवसांचा डाएट नीट केल्यावर तुम्हाला बदल जाणवेल. पण जर तुम्ही लगेच आठव्या दिवशी सगळे खायला घेतले तर त्याचा काहीही उपयोग नाही. तुम्हाला इतके स्ट्रिक्ट नाही पण तुमचे डाएट चांगले ठेवायचे आहे. आठवड्यातील एक दिवस चीट डे ठेवायचा आहे. तुम्हाला तुमच्यावर नियंत्रण ठेवायचे आहे. तरच या डाएटचा उपयोग\nमीसुद्धा हे डाएट करायला घेणार आहे. तुम्हीही करुन तुम्हाला काय फरक जाणवला ते नक्की कळवा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagirikhabardar.com/archives/3726", "date_download": "2021-12-05T08:10:19Z", "digest": "sha1:WZB6T3XFGI57VXC4ZKLDUT7ZPETLYC2N", "length": 7184, "nlines": 124, "source_domain": "ratnagirikhabardar.com", "title": "चांद्रयान-२ : विक्रम लँडरचे ठिकाण सापडले -के. सिवान | रत्नागिरी खबरदार", "raw_content": "\nHome देशभरातील घडामोडी चांद्रयान-२ : विक्रम लँडरचे ठिकाण सापडले -के. सिवान\nचांद्रयान-२ : विक्रम लँडरचे ठिकाण सापडले -के. सिवान\nचंद्राच्या पृष्ठभागापासून काही अंतरावर असतानाच चांद्रयान-२ मो��िमेतील विक्रम लँडरचा संपर्क तुटल्याने इस्त्रोच्या शास्त्रज्ञांसह सर्वांचे चेहरे उतरले होते. मात्र, काही तासांच्या अथक प्रयत्नानंतर विक्रम लँडरचे ठिकाण शोधण्यात इस्त्रोला यश आले आहे. चंद्रावर विक्रम लँडरचे ठिकाण सापडले असून इस्त्रोचे प्रमुख के. सिवान यांनी ही आनंदवार्ता दिली आहे. “ऑर्बिटरने लँडरचे फोटो काढले असून संपर्क झालेला नाही. आम्ही संपर्क करण्याचे प्रयत्न करत आहोत”, अशी माहिती सिवान यांनी दिली.\nPrevious articleएमआयडीसी येथील अग्निशमन केंद्राचे म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन\nNext article‘रामदास कदम बुवाबाजी आणि जादुटोणा करणारे नेते’\nज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे निधन\n‘ओमिक्रॉन’ची धास्ती; केंद्राकडून ‘या’ सहा राज्यांना अलर्ट, पत्राद्वारे दिल्या सूचना\nब्रेकिंग : भारतात ‘ओमिक्रॉन’चा तिसरा रुग्ण आढळला\nमहाराष्ट्रात आतापर्यंत अडीच कोटी नागरिकांचे लसीकरण\nआ. राजन साळवींच्या निधीतून कोरोनासाठी रुग्णवाहिका\nजिल्ह्यात 24 तासात 106 जणांचा अहवाल निगेटिव्ह\nकाजू उत्पादकांना जीएसटीचा शंभर टक्के परतावा\nसतेज पाटील कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदी\nई पासचं औचित्यच आता संपलंय, लोक खिल्ली उडवताहेत : फडणवीस\nरत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यावर राज्य सरकारचे सूड उगवण्याचे काम : नितेश राणे\nखेडमधील चार शिक्षकांना शिक्षण विस्तार अधिकारीपदी बढती\nजिल्ह्यात आज 5 नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद\nज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे निधन\nभोस्ते शिवसेना विभागप्रमुखपदी युवराज गुजर यांची निवड\nकोकण रेल्वे मधील प्लास्टिक मिश्रित वड्याने दोन वर्षाच्या मुलाची प्रकृती बिघडली\nदुचाकीसह दाम्पत्य कोसळले नदीत\nझाकण उघडे असल्याने महिला पडली गटारात\nसिंधूने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत पटकावले सुवर्णपदक\nमिथुन चक्रवर्ती भाजपामध्ये प्रवेश करणार; मोहन भागवतांनी घेतलेल्या भेटीमुळे चर्चेला उधाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.popxo.com/article/natural-and-effective-cinnamon-tea-to-boost-your-immunity-during-coronavirus-in-marathi/", "date_download": "2021-12-05T08:07:26Z", "digest": "sha1:F4CH327ECOFMGEQQMCMHQNJDSLBYF2VL", "length": 8707, "nlines": 42, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त ठरतो दालचिनीचा चहा", "raw_content": "\nप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त ठरतो दालचिनीचा चहा\nकोरोना व्हायरस (Coronavirus) ज्या गत���ने सध्या वाढत आहे ते पाहता आपल्याला आपली प्रतिकारशक्ती (Strong immunity) सर्वात जास्त मजबूत करण्याची जास्त आवश्यकता आहे. जर प्रतिकारशक्ती चांगली असेल तर तुम्ही कोणत्याही व्हायरसच्या संक्रमणापासून स्वतःला वाचवू शकता. कोणत्याही कारणाने इन्फेक्शन झालेच तर चांगल्या प्रतिकारशक्तीमुळे व्हायरसशी दोन हात करण्याची शक्ती मिळते. यामुळे आजारातून लवकर बरं होण्यासाठी मदत मिळते. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी काही नैसर्गिक आणि आयुर्वेदिक (natural and ayurvedic) पदार्थांचा रोज आपल्या आयुष्यात समावेश करून घ्यायला हवा. त्यापैकीच एक आहे दालचिनीचा चहा.\nइन्फेक्शनशी लढण्यास मदत करते दालचिनीचा चहा\nआपल्या शरीराची रोजप्रतिकारकशक्ती मजबूत बनविण्यासाठी दालचिनीचा चहा (cinnamon tea) अत्यंत उपयुक्त ठरतो. दालचिनीमध्ये असणाऱ्या अँटिमायक्रोबायल, अँटिव्हायरल आणि अँटिबॅक्टेरियल घटकांमुळेच शरीरात कोणताही जंतू शिरण्यास आधीच प्रतिकार केला जातो. तसंच दालचिनीमध्ये अँटिऑक्सिडंटचे प्रमाणही अधिक असते. व्हायरस आणि इन्फेक्शनशी लढण्यासाठी (fight virus and infections) याची मदत होते. म्हणूनच तुम्हाला जर तुमची प्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर दालचिनीच्या चहाचा नियमित तुमच्या आयुष्यात समावेश करून घ्या. दालचिनीमध्ये असणारे घटक हे शरीरासाठी पोषक ठरतात. त्यामुळे तुम्ही नियमित दालचिनीचा चहा दिवसातून एकदा तरी प्यायला हवा.\nप्रतिकार शक्ती वाढवणारा आयुर्वेदिक काढा रेसिपी (Immunity Boosting Kadha Recipe In Marathi)\nअसा बनवा दालचिनीचा चहा\nप्रतिकारशक्ती वाढविणारा हा दालचिनीचा चहा बनविणे काही कठीण नाही. अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही हा चहा घरच्या घरी बनवून सकाळच्या वेळी अथवा दिवसातून एकदा पिऊ शकता. जाणून घेऊया कसा बनवायचा हा दालचिनीचा चहा.\nदालचिनीचा चहा बनविण्यासाठी सर्वात पहिले तुम्ही पाण्यामध्ये दालचिनी नीट उकळून घ्या\nदालचिनी नीट उकळल्यावर एका कपमध्ये हे पाणी गाळून घ्या. तुमचा चहा तयार आहे\nतुम्हाला हवं असेल तर यामध्ये तुम्ही आल्याचा एक लहानसा तुकडा किसून घाला\nचहा गाळून घेतल्यावर त्यात अर्धा चमचा मध अथवा एक चमचा लिंबाचा रस घालून हा चहा प्या\nया चहाची चवही चांगली लागते. त्यामुळे तुम्हाला पितानाही चविष्ट चहा प्यायल्याचे समाधान मिळते\nचहा, कॉफी ऐवजी सुरु करा या पेयांचे सेवन आणि मिळवा फायदेच फायदे\nदालचिनीच्या चहाचे अ��ेक फायदे (Benefits of Cinnamon Tea)\nदालचिनीच्या चहाचे प्रतिकारशक्ती वाढविण्यासह अनेक फायदे आहेत. यामुळे शरीर निरोगी राखण्यास मदत मिळते. नक्की काय फायदे आहेत ते जाणून घेऊया.\nदालचिनी नैसर्गिक पद्धतीने वजन घटविण्यासाठी (weight loss) मदत करते. कारण ही शरीरातील मेटाबॉलिजम लवकर कमी करून शरीरात जमा झालेली चरबी लवकरात लवकर जाळण्याचे काम करते. त्यामुळे लवकर वजन कमी होण्यास मदत मिळते\nदालचिनीमध्ये पॉलिफेनॉल्स अँटिऑक्सिडंट्स असतात जे रक्तदाबावर नियंत्रण (Blood pressure control) मिळवून हृदयाशी संबंधित आजारापासूनही रक्षण करण्यास मदत करते\nदालचिनी शरीरामधील इन्शुलिनची संवेदनशीलता वाढविते. ज्यामुळे साखरेची पातळी कमी करण्यास मदत मिळते. मधुमेही व्यक्तींसाठीही दालचिनीचा चहा उत्तम ठरतो\nमासिक पाळीदरम्यान होणारा त्रास आणि क्रॅम्प्स (periods pain and cramps) या समस्येपासूनही दालचिनीचा चहा मदत मिळवून देतो.\n(टीप – आम्ही सांगितलेले उपाय हे तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने वापरावे. याची जबाबदारी आमच्यावर नाही)\nदालचिनी खाण्याचे फायदे जाणून घ्या (Dalchini Benefits In Marathi)\nतुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.newsdanka.com/international/pakistan-minister-sheikh-rasheed-says-this-is-a-victory-of-islam/35884/", "date_download": "2021-12-05T08:51:08Z", "digest": "sha1:G7E3QEI263MIC2Y7IZZZ6BGEMSPPFX6E", "length": 10132, "nlines": 135, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Pakistan Minister Sheikh Rasheed Says This Is A Victory Of Islam", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरदेश दुनिया'भारतीय मुसलमानांनाही हवा होता पाकिस्तानचा विजय'...मंत्र्याने तोडले तारे\n‘भारतीय मुसलमानांनाही हवा होता पाकिस्तानचा विजय’…मंत्र्याने तोडले तारे\nजावेद अख्तर हा कुंपणावरचा कावळा\nशिवरायांचा चालता बोलता इतिहास हरपला\nतालिबानचे करविते ‘धनी’ कोण कोण\nसध्या क्रीडा विश्वात टी- २० विश्वचषकाचा बोलबाला असून रविवारी (२४ ऑक्टोबर) टी- २० विश्वचषक स्पर्धेमध्ये पारंपारिक प्रतिस्पर्धी असणारे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना चांगलाच रंगला होता. पाकिस्तानने भारताला अगदी सहज पराभूत केले. मात्र, या सामन्यानंतर ते आतापर्यंत सोशल मिडीया आणि ��िविध माध्यमांवर याच सामन्याची चर्चा अजूनही रंगली आहे. दरम्यान विजयाचा जल्लोष साजरा करणाऱ्या पाकिस्तानच्या नागरिकांनी अजब वक्तव्य करायला सुरुवात केली आहे. यामध्ये पंतप्रधान इम्रान खान सरकारमधील शेख राशीद या नेत्याने या सामन्याला धर्माचा रंग देण्याचा प्रयत्न केला आहे.\nपाकिस्तानने तब्बल १४ वर्षानंतर विश्वचषक स्पर्धेत तर टी- २० विश्वचषकात प्रथमचं भारताला पराभूत केलं. या मोठ्या विजयानंतर पाकिस्तानमधील सर्वच जनता आनंदी असून अनेक विधानं आता समोर येत आहेत. पण यामध्ये पाकिस्तानचे गृहमंत्री असणारे शेख राशीद यांचे विधान सर्वात विचित्र आणि वादग्रस्त आहे. त्यांनी या विजयाला ‘इस्लामचा विजय’ असल्याचे म्हटले आहे. एका खेळाला धर्माचा रंग देत राशीद यांनी हे विधान केले आहे.\nआर्यन खानला आज जामीन मिळणार\n महाराष्ट्रात दहा महिन्यांत २० वाघांचा मृत्यू\nविधानसभेला कधी मिळणार ‘अध्यक्ष महोदय….’\nआयकर विभागानेही पूर्ण केले १०० कोटींचे टार्गेट\nराशीद यांनी सामन्यानंतर पाकिस्तान संघाचे अभिनंदन केले. त्यांनी या विजयाला इस्लामचा विजय असल्याचे तर म्हटलेच; पण सोबतच भारतीय मुसलमानांनाही पाकिस्तानचा विजय हवा होता, असेही म्हटले. ते भारतासोबत नाही तर पाकिस्तानसोबत असल्याचे वक्तव्य त्यांनी केले.\nराशीद हे सामना पाहण्यासाठी युएईला गेले होते, पण त्यांना सामन्याआधी परत यावे लागले. सूत्रांच्या माहितीनुसार सुरक्षासंबधी कामांमुळे प्रधानमंत्री इम्रान खान यांनीच त्यांना माघारी बोलावले होते.\nपूर्वीचा लेखपाकिस्तान जिंकल्याच्या जल्लोषात शिक्षिकेने गमावली नोकरी\nआणि मागील लेखप्रभाकर साईलने सादर केले खोटे प्रतिज्ञापत्र\nफॉग चल रहा है\n‘ओमिक्रोन सर्वांना मारून टाकेल’ म्हणत डॉक्टरने कुटुंबाला संपवले\n१२ जणींना लग्नाच्या बेडीत अडकवणाऱ्याला घातल्या बेड्या\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nफॉग चल रहा है\n‘ओमिक्रोन सर्वांना मारून टाकेल’ म्हणत डॉक्टरने कुटुंबाला संपवले\n१२ जणींना लग्नाच्या बेडीत अडकवणाऱ्याला घातल��या बेड्या\nदहशतवादी समजून गोळीबार, ११ मजूर ठार\nभारतीय लष्करी अधिकारी पाकिस्तानी हॅकर्सचे लक्ष्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-NAS-news-about-robbery-in-nashik-tow-woman-arrested-5227529-NOR.html", "date_download": "2021-12-05T09:03:35Z", "digest": "sha1:6Q6SZHWNZAZIG4R6YMDCSVI6I3DVYCQN", "length": 7052, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "News about robbery in nashik, tow woman arrested | एकीने चाैर्यकर्म करणाऱ्या सवती जेरबंद, रिक्षाप्रवासात दागिने, पर्स लांबवायच्या - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nएकीने चाैर्यकर्म करणाऱ्या सवती जेरबंद, रिक्षाप्रवासात दागिने, पर्स लांबवायच्या\nनाशिक- रिक्षामध्ये बसलेल्या सहप्रवासी महिलांच्या पर्सची चोरी करणाऱ्या दोन महिलांना मुंबई नाका पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने जेरबंद केले. मंगळवारी सकाळी कालिका मंदिर परिसरात पथकाने ही कारवाई केली. संशयित महिलांकडून अकरा हजारांची रक्कम पाच तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात अाले. एका रिक्षाचालकाच्या समयसूचकतेमुळे पाेलिसांना ही कारवाई करता अाली. दरम्यान, संशयित महिला या सवती असून, त्यांच्या पतीच्या सूचनेनुसार दाेघी चाैर्यकर्म करत असल्याचे पाेलिसांनी सांगितले.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शालिमार ते नाशिकरोड प्रवासादरम्यान, रिक्षातील सहप्रवासी म्हणून बसलेल्या या संशयित महिलांकडून इतर महिला प्रवाशांच्या पर्स दागिने चाेरी हाेण्याच्या घटना घडत हाेत्या. अशा गुन्ह्यांची भद्रकाली पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. मुंबई नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बाजीराव महाजन यांनी काही रिक्षाचालकांना ‘खबरी’ बनवले आहे. या रिक्षाचालकांकडून मिळालेल्या माहितीनुसार कालिका मंदिर परिसरात दोन संशयित महिला पैसे मोजत असल्याचे एका जागरूक रिक्षाचालकाच्या लक्षात आले. दोन दिवसांपूर्वी या महिलांनी नंदुरबार येथील एका महिलेची अशा प्रकारे पर्स चोरी केली होती. तेव्हापासून हा रिक्षाचालक अशा वर्णाच्या महिलांचा शोध घेत होता. मिळालेल्या माहितीनुसार कालिका मंदिर परिसरात सापळा रचण्यात आला संशयित महिलांची चौकशी केली असता या महिला अाैरंगाबाद येथील असल्याचे स्पष्ट झाले. महिला पोलिसांनी या महिलांची झडती घेतली असता अकरा हजारांची रक्कम अणि पाच तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात अाले. वर���ष्ठ पाेलिस निरीक्षक महाजन, उपनिरीक्षक महेश हिरे, हवालदार मधुकर घुगे, सुहास क्षीरसागर, दीपक रेरे, भगीरथ नाईक यांच्या पथकाने ही कारवाई केली. दोघी महिला सराईत चोर असून, त्यांच्याकडून पर्स चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता तपासी पथकाने व्यक्त केली आहे. दोघी महिलांचा ताबा भद्रकाली पोलिसांनी घेतला. सर्वाधिक चोऱ्या शालिमार परिसरात केल्याची कबुली संशयित महिलांनी दिली.\nचाेरीसाठी बालकांचा साेयीने वापर\nसंशयितदोघी महिलांना एक-एक वर्षाचे मूल आहे. रिक्षामध्ये बसलेल्या सहप्रवासी महिला त्या मुलाशी खेळत असताना अलगद गळ्यातील मंगळसूत्र त्या कापून घेत असत. कधी पैसै पडले म्हणून पर्समधील ऐवज लंपास करत असत.\nन्युझीलँड ला जिंकण्यासाठी 527 धावांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/riva-tulpule-distributed-sanitary-pads-for-tribal-girls-5989762.html", "date_download": "2021-12-05T07:16:27Z", "digest": "sha1:FJJRBZMSTBDTMU577TQJKVIO7QOEE5L3", "length": 5630, "nlines": 60, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Riva Tulpule Distributed Sanitary Pads for tribal girls | 13 वर्षीय मुलीने दुबईत वर्गणी जमवत वाटले शहापूरच्या 250 मुलींना वर्षभराचे सॅनिटरी पॅड - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n13 वर्षीय मुलीने दुबईत वर्गणी जमवत वाटले शहापूरच्या 250 मुलींना वर्षभराचे सॅनिटरी पॅड\nमुंबई - महिलांची मासिक पाळीच्या काळातील कुचंबणा आणि सॅनिटरी नॅपकिन्सबाबतच्या जनजागृतीवर आधारित 'पॅडमॅन' हा चित्रपट पाहून दुबईस्थित १३ वर्षीय रिवा तुळपुळे या कन्येने दुबईत वर्गणी जमवून ठाणे जिल्ह्यातील शहापूरच्या शाळेतील २५० आदिवासी मुलींना वर्षभर पुरेल इतके सॅनिटरी नॅपकिन्स भेट दिले.\nरिवा ही मूळची शहापूरचीच असून दुबईमत आठव्या वर्गात शिकत आहे. या उपक्रमाबाबत ती सांगते, ' चित्रपट पाहून भारतातील मुली मासिक पाळीच्या काळात किती कुचंबणा सहन करतात, याची जाणीव झाली. त्यांना सॅनिटरी नॅपकिन्स भेट देण्याची कल्पना सुचली. दरम्यान, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे हे दुबईला आले असताना मी त्यांना यासंदर्भात सांगितले. त्यांनी मला यासाठी प्रोत्साहित केले.\nआमदार डावखरेंकडून कौतुक :\nशनिवारी आमदार डावखरे यांच्या 'समन्वय प्रतिष्ठान'कडून शहापुरात शालेय मुलींना सॅनिटरी नॅपकिन्स वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. डावखरेंनी तिच्या या उप��्रमाचे ट्विटरवरून कौतुकही केले आहे. 'आठवीत शिकणाऱ्या रिवाने केलेले हे कार्य कौतुकास्पद आहे,' असे त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.\nदुबईतील लोकांना केले वर्गणीसाठी आवाहन\nमहाराष्ट्रातील आदिवासी भागातील मुलींना सॅनिटरी नॅपकिन्स देण्याचा निश्चय रिवाने केला. दिवाळीनंतर लागलीच ती यासाठी वर्गणी गोळा करण्यासाठी सरसावली. तिने दुबईतील लोकांना या उपक्रमास वर्गणी देण्याचे आवाहन केले आणि तिच्या आवाहनावरून लागलीच पुरेशी रक्कमही गोळा झाली. या रकमेतून रिवाने सुमारे २५० मुलींना तब्बल वर्षभर पुरतील इतके सॅनिटरी नॅपकिन्स घेतले आणि तिचे शहापूर भागातील शाळेत शनिवारी त्यांचे वाटपही केले.\nभारत ला 448 धावांची आघाडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.newsdanka.com/international/facebook-changes-its-name-to-meta/36236/", "date_download": "2021-12-05T08:13:10Z", "digest": "sha1:6QA3I3LPYODP2ZZF2HVUTLLKYYUDOQMZ", "length": 9313, "nlines": 133, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Facebook Changes Its Name To Meta", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरदेश दुनियाझुक्याने केले फेसबुकचे नव्याने बारसे\nझुक्याने केले फेसबुकचे नव्याने बारसे\nव्हायला हवी पवारांच्या जातवादी राजकारणाची चर्चा\nजावेद अख्तर हा कुंपणावरचा कावळा\nआझाद मैदानात रडत होती मराठी अस्मिता…\nझुक्याची चावडी अशी ओळख असलेल्या फेसबूकने आपले नामांतर केले आहे. फेसबुकचे सीईओ अर्थात मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी गुरुवार, २८ ऑक्टोबर रोजी या संदर्भातील घोषणा केली आहे. फेसबुक कंपनीचे नाव बदलून आता ‘मेटा’ असे करण्यात आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून फेसबुक कंपनी आपले नाव बदलण्याच्या चर्चा ना जोर आला होता त्यानुसार ही नामांतराची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून मेटा ही नवी ओळख फेसबुक कंपनीला देण्यात आली आहे.\nत्यामुळे आता फेसबुक कंपनीचे नाव बदलून मेटा असे करण्यात आले आहे पण या कंपनीच्या अंतर्गत असणाऱ्या ‘फेसबुक’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे नाव मात्र तेच असणार आहे. त्यात बदल केला जाणार नाहीये. त्यासोबतच व्हॉट्सऍप आणि इंस्टाग्राम या प्लॅटफॉर्मची नावेदेखील तशीच असणार आहेत.\nअखेर आर्यन खानला जामीन मंजूर\nपाकिस्तानचा जल्लोष करणाऱ्यांना उत्तर प्रदेशात बेड्या\nपालिकेत ‘भंगार’ रॅकेट; लिलाव करणाऱ्याचा आणि लाभार्थ्याचा पत्ता एकच\nनवाब, जवाब आणि हमाम\nसमाजमाध्यमांमधील सर्वात मोठी कंपनी अशी ओळख असणाऱ्या फेसबुकचे नवीन नावाने रिब्रॅंडिंग किंवा मेकओव्हर करण्याचा विचार कंपनी करत असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत होत्या. फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग २८ ऑक्टोबर रोजी कंपनीच्या वार्षिक कनेक्ट कॉन्फरन्समध्ये नाव बदलण्याविषयी बोलण्याची योजना आखत असल्याची माहिती मिळत होती. परंतु फेसबुक मार्फत या अफवा असल्याचे सांगण्यात येत होते. पण आता मात्र फेसबुकने कंपनीच्या वार्षिक कनेक्ट्मध्ये कंपनीचे नामांतर ‘मेटा’ असे करत त्या बातम्या अफवा नसल्याची पुष्टी केली आहे.\nपूर्वीचा लेखविरोधकांपुढे भाजपाची ‘लक्ष्मण’रेषा\nआणि मागील लेख‘थलैवा’ रजनीकांत हॉस्पिटलमध्ये\nदहशतवादी समजून गोळीबार, ११ मजूर ठार\nभारतीय लष्करी अधिकारी पाकिस्तानी हॅकर्सचे लक्ष्य\nराज्यात सापडला ओमिक्रोनचा पहिला रुग्ण\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nदहशतवादी समजून गोळीबार, ११ मजूर ठार\nभारतीय लष्करी अधिकारी पाकिस्तानी हॅकर्सचे लक्ष्य\nराज्यात सापडला ओमिक्रोनचा पहिला रुग्ण\nराममंदिर आंदोलनामुळे देशाचे भाग्य बदलले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://anandghare2.wordpress.com/2011/01/09/%E0%A4%AE%E0%A5%88%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B8-%E0%A4%95%E0%A4%81%E0%A4%AA%E0%A4%B8-2/", "date_download": "2021-12-05T09:25:47Z", "digest": "sha1:Y7X5TFCNGTRSBZVIFSQTEW27ARFPGE46", "length": 33293, "nlines": 145, "source_domain": "anandghare2.wordpress.com", "title": "मैसूरचे इन्फोसिस कँपस | निवडक आनंदघन", "raw_content": "\nआजीचे घड्याळ (कालगणना) (3)\nकला आणि कलाकार (6)\nराणीचे शहर लंडन (6)\nबोलू ऐसे बोल (11)\nविज्ञान आणि तंत्रज्ञान (86)\nचीन चिनी चायनीज (5)\nसाहित्य आणि साहित्यिक (20)\nविठ्ठला तू वेडा कुंभार (6)\nहा लेख तीन वर्षांपूर्वी लिहिला होता. त्यानंतर इन्फोसिसच्या कँपसमध्ये आणखी भर पडलेली आहे.\nमैसूर हे एक प्राचीन शहर आहे. महिष्मती, महिषावती वगैरे नांवाने या नगरीचा उल्लेख पुराणात होतो असे म्हणतात. इतिहासकाळात तर त्याला महत्व होतेच. पण हे शहर जुन्या काळातील आठवणी��� गुंतून पडलेले नाही. ते नेहमी काळाच्या ओघाबरोबर किंवा एकादे पाऊल पुढेच राहिले आहे. एकविसाव्या शतकात माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महत्वाची कामगिरी करण्यासाठी ते सज्ज होत आहे याची साक्ष येथील इन्फोसिसचा कँपस पाहिल्यावर मिळते. शहराच्या वेशीवर असलेल्या हेब्बाळ परिसरात इन्फोसिसने आपले एक आगळेच विश्व उभे केले आहे. त्याचा विस्तार करायला भरपूर वावही ठेवला आहे. मैसूरला गेल्यावर पूर्वी पाहिलेल्या ऐतिहासिक स्थळांना पुन्हा भेट देण्याआधी या नव्या युगाच्या अग्रदूताची भेट घेतली.\nसोमवार ते शुक्रवार कामात मग्न असलेल्या या कँपसला शनिवारी व रविवारी भेट द्यायची बाहेरच्या लोकांना मुभा आहे. मात्र इन्फोसिसमध्ये काम करणारा कर्मचारीच त्या दिवशी आपल्यासोबत पाहुण्यांना आंत घेऊन जाऊ शकतो. आजकालची परिस्थिती लक्षात घेता अत्यंत कडक सुरक्षिततेची काळजी घेतली जाते. आधी गेटपाशी थांबवून प्रत्येक व्यक्तीची कसून तपासणी केली जाते. एक सविस्तर फॉर्म भरून त्यात कर्मचा-याची आणि त्याच्या पाहुण्याची माहिती भरल्यानंतर आत प्रवेश करण्याची परवानगी मिळते. प्रत्येक पाहुण्याला तिथल्या तिथे नवा फोटोपास तयार करून दिला जातो. त्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री सज्ज असते. संगणकाच्या क्षेत्रात कार्य करणा-या संस्थेला त्यात काय विशेष आहे म्हणा पाहुण्याने त्या आवारात असेपर्यंत सतत तो पास गळ्यात अडकवून फिरायचे आणि गेटमधून बाहेर पडतांना तो परत करायचा. सर्व कर्मचारीगण आपापली ओळखपत्रे गळ्यात लटकवूनच हिंडत असतात. त्यामुळे आतला कोणताही माणूस कोण आहे हे तिथे फिरत असलेल्या सुरक्षा अधिका-याला शंका आल्यास किंवा त्याची गरज पडल्यास लगेच समजते.\nऑफीसच्या कामाशी आम्हाला कांही कर्तव्य नसल्यामुळे आम्ही सरळ मनोरंजनाच्या जागेकडे गेलो. क्लब हाउस, स्विमिंग पूल, सभागृह वगैरे सारे कांही तिथे एका विभागात बांधले आहे. त्यात एक बराच मोठा आणि वैशिष्ट्यपूर्ण असा तरणतलाव आहे. तो नेहमीसारखा सरळसोट आयताकार चौकोनी आकाराचा स्विमिंग पूल नाही. त्यात मध्ये मध्ये ओएसिससारखी छोटी छोटी वर्तुळाकार बेटे ठेवली आहेत. त्यातील प्रत्येक बेटात लिलीच्या फुलांचे ताटवे आणि मधोमध एक लहानसे पामचे झाड लावले आहे. त्यातून मॉरिशस आणि केरळ या दोन्हींचा आभास निर्माण होतो. तलावाच्या एका बाजूला पाण���यामध्येच एक थोडेसे उंच बेट बांधले आहे. त्यातून निर्झराप्रमाणे पाणी खाली पडत असते. तलावाच्या दुस-या बाजूला एका धबधब्यातून ते बाहेर पडत असते. अशा प्रकारे पाण्याचे अभिसरण चाललेले असते आणि दिसायलाही ते दृष्य खूप सुंदर दिसते. तलावाच्या कडेला लांबलचक लाकडाच्या आरामखुर्च्या ठेवलेल्या आहेत. वाटल्यास त्यावर पाय पसरून आरामात बसून रहावे. सुटीचा दिवस असल्यामुळे त्या वेळी पूलमध्ये बरेच लोक होते. इतर दिवशी ऑफीस सुरू होण्यापूर्वी आणि सुटल्यानंतर फक्त त्या परिसरात राहणारे लोक त्याचा लाभ घेऊ शकतात. तिथली फक्त एक गोष्ट मला थोडी विचित्र वाटली. ती म्हणजे त्या तलावात खोल पाण्याचा विभागच नव्हता. या टोकापासून त्या टोकांपर्यंत तळाला पाय टेकवून चालत जाण्याइतपतच पाणी होते. पोहण्याचा तलाव म्हणण्यापेक्षा त्याला डुंबत बसण्याचे ठिकाण म्हणणे जास्त योग्य ठरेल. कदाचित अनुचित अपघात टाळण्यासाठी असे केले असेल. पण मी तरी एवढ्या मोठ्या आकाराचा एवढा उथळ तलाव कुठे पाहिला नाही. पाण्याची खोली कमी असल्यामुळे त्यात उडी किंवा सूर मारण्याला अर्थातच प्रतिबंध होता.\nस्विमिंग पूलला लागूनच काटकोनी आकारात चांगले ऐसपैस दुमजली क्लब हाउस आहे. त्यात एका बाजूला पोहणा-यांसाठी शॉवर्स, चेंजरूम वगैरे आहेत. स्टीम बाथसुध्दा आहे. दुस-या कोनात खेळ आणि व्यायामासाठी अनेक आधुनिक साधनसुविधा आहेत. जिम्नॅशियममध्ये ट्रेड मिल, सायकल वगैरेसारखी हर त-हेची अत्याधुनिक यंत्रे ठेवली आहेत. त्यावर उभे राहून किंवा बसून हात, पाय, दंड, मनगट, मांड्या, पोट-या, पाठ, पोट, कंबर वगैरे शरीराच्या ज्या अवयवांच्या स्नायूंना जेवढा पाहिजे तेवढा व्यायाम देता येतो. बॅडमिंटन, टेबलटेनिस, बिलियर्ड, स्नूकर वगैरेंची कित्येक अद्ययावत कोर्टे आहेत. एका खोलीत स्क्वॅश खेळायची सोयसुध्दा आहे. कॅरम, ब्रिज यांसारखे बैठे खेळ खेळायची भरपूर टेबले आहेत. मला त्या ठिकाणी असलेली बाउलिंगची यंत्रणा सर्वात वैशिष्ट्यपूर्ण वाटली. एका वेळी आठ लोक खेळू शकतील अशी संपूर्णपणे यांत्रिक सामुग्री तिथे बसवली आहे. एका टोकाला उभे राहून बॉल टाकल्यावर दुस-या टोकाला ठेवलेल्या जितक्या पिना पडतात त्याप्रमाणे त्या खेळीचा स्कोअर इलेक्ट्रॉनिक बोर्डावर दाखवला जातो. टाकलेले बॉल एका नलिकेतून आपल्या आपण परत येतात आणि यंत्राद्वारेच सगळ्या प���ना पुन्हा उभ्या करून ठेवल्या जातात. बाजूला टेनिस कोर्टे तर आहेतच.\nथोडक्यात सांगायचे तर मुंबईतल्या सर्वात आधुनिक आणि सर्वात महागड्या क्लबमध्ये जितक्या सोयी उपलब्ध असतात त्या सगळ्या तिथे आहेत. त्या अगदी मोफत मिळत नसल्या तरी इन्फोसिसच्या नोकरदारांना परवडतील एवढ्या दरात त्यातील कोणीही (अचाट मेंबरशिप फी न भरता) त्यांचा लाभ घेऊ शकतो. तसेच दिवसाचा माफक आकार देऊन त्यांच्या पाहुण्यांनाही तिथे खेळता येते. इन्फोसिसची स्वतःची अशी मोठी कॉलनी त्या परिसरात नाही. कांही लोक आजूबाजूच्या भागात घरे घेऊन राहतात ते तेथे नेहमी येऊ शकतात. इन्फोसिसचे ट्रेनिंग सेंटर हे अशा प्रकारचे संपूर्ण जगात अव्वल क्रमांकाचे केंद्र आहे. या केंद्रामध्ये येणा-या प्रशिक्षणार्थींसाठी मोठमोठी हॉस्टेल्स आहेत त्यात नेहमीच कांही हजार विद्यार्थी थोड्या थोड्या काळासाठी येऊन रहात असतात. ते सर्वजण या सुविधांचा पुरेपूर उपयोग करून घेतात. त्यांना कोणत्याही कामासाठी मुख्य शहरात जायची गरजच पडू नये इतक्या सर्व सुखसोयी त्यांना कँपसमध्येच दिल्या जातात. त्यात त्यांच्या क्रीडा आणि मनोरंजनाकडे विशेष लक्ष दिले गेले आहे.\nक्लबहाऊसहून जवळच एक प्रचंड चेंडूच्या आकाराची बिंल्डिंग आहे. त्याला बाहेरच्या बाजूने अननसासारखे शेकडो खवले केले असून ते संपूर्णपणे कांचांनी मढवले आहेत. बाहेरून पाहिल्यावर ती एक इमारत आहे असेच वाटत नाही आणि त्या इमारतीच्या आंत काय असेल याची तर कल्पनाही करता येत नाही. ते एक मल्टिप्लेक्स आहे. त्याच्या आंत निरनिराळ्या आकारांची सभागृहे आहेत. लहान हॉलमध्ये शैक्षणिक चित्रपट, स्लाईड शो वगैरे दाखवले जातात तर मोठ्या सभागृहात शनिवारी व रविवारी हिंदी, इंग्रजी किंवा कानडी सिनेमेसुध्दा दाखवले जातात आणि पाहुणे मंडळी ते पाहू शकतात. बाजूलाच सुसज्ज असे ग्रंथालय, वाचनालय वगैरे आहेत. त्यात संगणकावरील आणि तांत्रिक विषयावरील सर्व पुस्तके आहेतच, शिवाय चांगल्या साहित्यकृतीसुध्दा उपलब्ध आहेत. रोम येथील कॉलेसियमची आठवण करून देणारे एक वर्तुळाकृती वास्तुशिल्प सध्या आकार घेत आहे. तिच्या बाहेरच्या बाजूला प्रत्येक मजल्यावर कोलेसियमप्रमाणेच खांब व कमानीच्या रांगा बांधल्या आहेत. या इमारतीत शैक्षणिक केंद्र सुरू करण्याची योजना आहे.\nएका वेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण आका���ाच्या इमारतीत तरंगते उपाहारगृह (फ्लोटिंग रेस्तरॉं) आहे. त्यात जाऊन दुपारचे जेवण घेतले. सूपपासून स्वीट डिशेसपर्यंत परिपूर्ण असे सुग्रास व चविष्ट भोजन तिथे मिळाले. एकाद्या मोठ्या हॉटेलच्या रेस्तरॉंमध्ये ठेवतात त्या प्रमाणे विविध प्रकारची सॅलड्स, दोन मांसाहारी पदार्थ, दोन तीन प्रकारच्या भाज्या, दोन प्रकारचे भात, नान, पराठे, पापड, फळफळावळ, केकचे प्रकार, आइस्क्रीम वगैरे सगळे कांही तिथे मांडून ठेवले होते आणि ‘आपला हात जगन्नाथ’ पध्दतीने त्यावर मनसोक्त तांव मारायला मुभा होती. त्या मानाने त्याचे शुल्क यथायोग्य होते. रोज रोज अशी भरपेट मेजवानी खाल्ल्यानंतर इथले लोक काम कसे करतात असा विचार मनात आला. पण रोज जेवणासाठी त्या भोजनगृहात जाण्याइतका वेळच दिवसा तिथे कोणाला नसतो. त्यासाठी वेगळी फूडकोर्ट आहेत. त्या जागी झटपट थाळी मिळण्याची व्यवस्था आहे. मात्र प्रत्येकाला जेवणासाठीच नव्हे तर चहा, कॉफी किंवा अल्पोपाहारासाठी जवळच्या फूडकोर्टवरच जावे लागते. कॅटीनमधून कांहीही ‘मागवण्याची’ सोय उपलब्ध नाही.\nप्रशिक्षणार्थींच्या निवासाची जशी कँपसवरच सोय केलेली आहे त्याचप्रमाणे पाहुण्यांसाठी अतिथीगृहांची भरपूर व्यवस्था आहे. इन्फोसिसच्या इतर शाखामधून अनेक लोक निरनिराळ्या कामासाठी इथे येतच असतात. त्यांना दूर शहरात राहून तिथून रोज कामासाठी इथे येण्यापेक्षा इथेच राहणे निश्चितच सोयीचे पडते. नवी नेमणूक झालेल्या सर्वच कर्मचा-यांना पहिले आठवडाभर राहण्याची जागा इथे उपलब्ध करून देतात. त्यामुळे गांवात जागा पाहण्यासाठी त्यांना थोडा अवधी मिळतो. तीन चार महिन्यांसाठी इथल्या हॉस्टेलवर येऊन रहात असलेल्या लोकांचे आई वडील त्यांना भेटायला आले तर त्यांना एक दोन दिवस रहाण्यासाठी गेस्टहाउसमध्ये जागा मिळते. अशा प्रकारे इन्फोसिस ही एक काळजी घेणारी संस्था आहे असे मत लोकांमध्ये पसरावे हा उद्देश त्यामागे असावा. संचालक मंडळाचे सदस्य, उच्चपदस्थ अधिकारी, विशेष अतिथी वगैरे खास लोकांसाठी सुंदर बंगले व सूट ठेवले आहेत. त्यांची सर्व व्यवस्था तिथे केली जाते. निवासस्थाने व अतिथीगृहांच्या इमारतीसुध्दा वैशिष्ट्यपूर्ण आकारांच्या आहेत. विहंगम दृष्यात त्यातून INFOSYS अशी अक्षरे दिसतात. मैसूरला सध्या तरी विमानतळ नसल्यामुळे आकाशात स्वैर भ्रमण करणारे विहंगच ते पा���ू जाणे. ती पाहण्यासाठी आपल्याला किमान हॅलिकॉप्टरमध्ये बसून उड्डाण करावे लागेल. मात्र थेट उपग्रहामार्फत काढलेली छायाचित्रे आजच्या प्रगत तंत्रज्ञानामुळे घरबसल्या आपण पाहू शकतो.\nचार पांच मोठमोठ्या इमारतींमध्ये सध्या ऑफीसे थाटलेली आहेत. यातली कुठलीच बिल्डिंग कॉंक्रीटच्या चौकोनी ठोकळ्यासाठी दिसत नाही. निरनिराळ्या भौमितिक आकारांचा अत्यंत कल्पक व कलात्मक उपयोग करून तसेच त्यात काम करणा-यांच्या सोयीचा विचार करून या वास्तुशिल्पांची रचना केली आहे. त्या बांधतांना त्यात अत्याधुनिक स्थापत्यशास्त्राचा आणि नव्या साधनसामुग्रीचा सढळ हाताने उपयोग केला गेला आहे. अशा प्रकारच्या इमारती भारतात फारशा दिसत नाहीत. त्या भागात फिरतांना आपण एकाद्या प्रगत देशात असल्यासारखे वाटते. इन्फोसिसने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपले महत्वाचे स्थान मिर्माण केले आहे त्याला हे साजेसेच आहे.\nया बाबतीत मी एक वदंता ऐकली. एका विकसनशील देशाचे कांही इंजिनियर या जागी संगणकाचे प्रशिक्षण घ्यायला आले. त्यांनी इथला कँपस पाहून घेतला आणि त्याचा त्यांच्यावर एवढा परिणाम झाला की मायदेशी गेल्यावर त्यांनी आपला पेशाच बदलला. संगणकप्रणालीवर काम करण्याऐवजी ते वास्तुशिल्प, नगररचना यांसारख्या विषयांवर काम करू लागले आणि त्यांच्या देशात अशा जागा निर्माण करू लागले. त्यात त्यांना भरघोस यश आणि संमृध्दीसुध्दा मिळाली म्हणे.\nFiled under: प्रवासवर्णन, मैसूर |\n« मुंबई ते मैसूर उद्याननगरी मैसूर »\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nगुणवत्ता, दर्जा, स्तर, प्रत …… आणि क्वालिटी\nयंत्रे तयार करणारी यंत्रे नोव्हेंबर 11, 2021\nशाश्वत ऊर्जा ऑक्टोबर 20, 2021\nवातावरणामधील हवेचा दाब ऑक्टोबर 7, 2021\nतेथे कर माझे जुळती – भाग १९ – माझ्या आत्या सप्टेंबर 27, 2021\nओझोन आणि हीलियम सप्टेंबर 16, 2021\nप्लॅस्टिक – ब्रह्मराक्षस की बागुलबोवा \nगॅलीलिओ आणि विज्ञान (सायन्स) ऑगस्ट 10, 2021\nकोपरनिकसचे संशोधन – सूर्यमालिका जुलै 29, 2021\nजुगाड पुराण जुलै 22, 2021\nएक धामधुमीचा दिवस (११ जुलै २००६) जुलै 11, 2021\nप्राचीन काळातील भारताची विज्ञानामधील प्रगति जून 29, 2021\nपरतलो मातृभूमीला मे 31, 2021\nइंद्र देवा रे देवा …. मे 25, 2021\nभगवान श्रीपरशुराम मे 14, 2021\nशून्याचा शोध मे 10, 2021\nपुण्याचा स्वाइनफ्ल्यू २००९ एप्रिल 14, 2021\nसिंहगड आणि मी एप्रिल 8, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4_%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97", "date_download": "2021-12-05T09:18:31Z", "digest": "sha1:PC6N6Q3EYZAL4Y3QPZSAICW5E2MYPJSP", "length": 1877, "nlines": 36, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "दुष्यंत सिंग - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nदुष्यंत सिंग ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले.\n२३ मे, इ.स. २०१४\nLast edited on ९ सप्टेंबर २०१९, at ०६:५२\nया पानातील शेवटचा बदल ९ सप्टेंबर २०१९ रोजी ०६:५२ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahitilake.com/2021/01/good-night-message-in-marathi.html", "date_download": "2021-12-05T07:57:37Z", "digest": "sha1:LPPUUR7Z4ZXYGHU4EPLFPE5BEO6I5L7M", "length": 35939, "nlines": 592, "source_domain": "mahitilake.com", "title": "शुभ रात्री।Good night message in marathi।good night image, sms marathi -", "raw_content": "\nआज-कालचे जीवन धावपळीचे तसेच व्यस्त असून आपला काही वेळ आपल्या प्रिय व्यक्तींना द्यायला विसरतो. दिवसाची सुरुवात तर आपण त्यांना good morning च्या sms नि करतो परंतु थकलेल्या जीवाला एक शुभ रात्री चा sms हा त्याच्या दिवस भरतील थकवा दूर करतो तर अश्याच छान छान sms चा आम्ही एक संग्रह घेऊन आलोय ज्यामधे १०० पेक्षा जास्त अशी good night messages marathi तसेच good night image marathi आहेत. बघा तुम्हाला कसे वाटतात आणि कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.\n”भाकरी” चा तर “नाद” च खुळा..\nगर्दीत आपली माणसं ओळखायला शिकलात तर..,\nआपली माणसं गर्दी करायला,\nआणि ती साथ कायम स्वरूपी टिकून\nअडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात..\nज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघतो..\nनाती बनवताना अशी बनवा की,\nती व्यक्ती शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सहवासात राहिलं;\nकारण जगात प्रेमाची कमतरता नाही\nकमतरता आहे, ती फक्त नाती निभावण्यासाठी\n“शिक्षण”, “डिग्री”, “पैसा” यावरून माणूस कधीच श्रेष्ठ किंवा मोठा होत नसतो..\n“कष्ट”, “अनुभव” व “माणुसकी” हेच माणसाचं श्रेष्ठत्व ठरवते..\n“वेळेची किंमत” वर्तमानपत्राला विचारा.\nजो सकाळी ४ रूपयाला असतो.\nतोच रात्री रद्दीत ४ रु. किलोने असतो.\nम्हणून जीवनात वेळेला महत्त्व द्या\nक्योंकि जिंदगी मौके कम और\nधोखे जादा देती है\nसुख कणभर गोष्टी मध्ये,\nतो नशिबाचा खेळ आहे..\nप्रयत्न इतके करा की,\nपरमेश्वराला देणे भागच पडेल…\nआयुष्यात कोणत्याच मर्यादा नाहीत,\nफक्त तेवढ्याच मर्यादा आहेत,\nज्या तुम्ही तुमच्या मनात निर्माण केल्या आहेत.\nजे लोक तुमचे परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात,\nत्याचे निकाल लावण्याचे सामर्थ्य स्वतः जवळ ठेवा..\nशहाणा माणूस प्रत्येकवेळी एकांतात\nकमजोर व्यक्ती नेहमी घोळक्यात दिसतो..\nप्रामाणिकपणा हि शिकवण्याची बाब नाही,\nतर तो रक्तातच असावा लागतो,\nत्यात टक्केवारी नसते, तो असतो किंवा नसतो.\nखूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात तो म्हणजे,\nनेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा\nआणि हे करून देखील ते तुमची कदर करत नसतील,\nतर तो त्यांचा दोष आहे तुमचा नाही..\nआपल्या चुका सुधारण्यासाठी जो स्वतःशीच लढाई करतो,\nत्याला कुणीही हरवू शकत नाही..\nतुमचा शत्रू जितकी दुःख देत नाही,\nत्यापेक्षा जास्त वेदना तुमचे नकारात्मक विचार देतात..\nजिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नाही तर,\nएखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय..\nसमजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते,\nसमजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो..\nसमजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो..\nया दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते,\nतुमच्याजवळ काहीच नसतांना तुम्ही बाळगलेला “संयम”\nतुमच्याजवळ सर्वकाही असतांना तुम्ही दाखवलेला “रुबाब”\nडोक शांत असेल तर निर्णय चुकत नाही..\nभाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत..\nभूक आहे तेवढे खाणे हि “प्रकृती”\nभूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे हि “विकृती”\nआणि वेळेप्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे हि “संस्कृती”\nमाणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात..\nएक म्हणजे वाचलेली “पुस्तकं”\nआणि दुसरी भेटलेली “माणसं”\nआपल्या नियतीचे मालक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका..\nजगा इतकं कि आयुष्य कमी पडेल,\nहसा इतके कि आनंद कमी पडेल,\nकाही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे,\nपण प्रयत्न इतके करा कि परमेश्वराला देणे भागच पडेल.\nहा प्रत्येक घराघरांत होतो.\nआणि माणुसकी जेथे जन्म घेते.\nतेथे परमेश्वराचे वास्तव्य असते..\nएक रूपया जरी कमी झाला.\nतरी ते लाख रूपये होत नाही.\nमला लाख माणसं भेटतील,\nपण ते लाख माणसं तुमची जागा\nएकमेकांसारखे असण गरजेचं नाही,\nएकमेकांसाठी असण गरजेचं आहे…\nमाणसाचे यश हे कोणाच्या आधारावर नसते\nते चांगल्या विचारावर असते\nआधार कायम सोबत नसतो\nचांगले विचार कायम बरोबर राहत���त\nरात्रीचा मेसेज फक्त प्रथा नाही,\nतुमच्या काळजीची जाणीव आहे..\nरेशमी धाग्यांचं ते एक बंधन असतं\nसुगंधी असं ते एक चंदन असतं\nपावसात कधी ते भिजत असतं\nवसंतात कधी ते हसत असतं\nजवळ असताना जाणवत नसतं\nदूर असताना रहावत नसतं\nमित्रत्वाचं नातं हे असंच असतं\nजीव लावणाऱ्या माणसाच्या मनात\nश्रीमंती ही वाऱ्यावर उडून जाते,\nकायम टिकनारी गोष्ट एकच, ती म्हणजे स्वभाव आणि माणुसकी..\nजी माणसं “दुसऱ्याच्या” चेहऱ्यावर\nआनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात,\nआनंद कधीच कमी होऊ देत नाही…\nकधीतरी “मन” उदास होते.\nहळूहळू डोळ्यांना त्याची जाणीव होते.\nआपली “माणसं” दूर असल्याची जाणीव होते..\nसर्व गुन्हे माफ होणारे जगातील\nमन समजुन घेणारी व्यक्ती “शोधा”\nफुल बनून हसत राहणे,\nहसता हसता दु:ख विसरून जाणे,\nपण न भेटता नाती जपणं,\nहेच खर जीवन आहे\nजिव लावलेल्या व्यक्ती ला,\nएक दिवस न बोलल्याने.\nकाय त्रास होतो हे फक्त त्यालाच कळू शकते.\nज्याने मनापासुन खरी मैञी आणि प्रेम केलेले असते.\n“ध्येय” दुर आहे म्हणून रस्ता\nस्वप्नं मनात धरलेलं कधीच\nपावलो पावली येतील कठिण\nफक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत\nजीवन म्हणजे झोपाळा आहे\nतो जेवढा मागे जातो तेवढ्याच प्रमाणात पुढे येत असतो\nत्यामुळे जीवनात घाबरु नका\nदुःख जेवढी येतात तेवढीच सुखही येणार असतात\nप्रेम सर्वांवर करा पण\nत्या व्यक्तीवर सर्वात जास्त करा..\nतुमच्यापेक्षा जास्त प्रेम असेल..\nशब्दातून दुःख व्यक्त करता आले असते तर,\nअश्रूंची गरज भासलीचं नसती..\nसर्व काही शब्दांत सांगता आले असते तर,\nभावनांना किंमतचं उरली नसती..\nया जगात सगळ्या गोष्टी सापडतात,\nपण स्वतःची चुक कधीच सापडत नाही…\nती सापडेल त्या दिवसा पासून\nमाझी “ओळख” माझ्या नावात नाही,\nती माझ्या स्वभावात आहे,\nमला दु:ख देण्याची नाही, तर सर्वांना हसत ठेवायची जिद्द आहे..\nशब्दातून दुःख व्यक्त करता आले असते तर,\nअश्रूंची गरज भासलीचं नसती..\nसर्व काही शब्दांत सांगता आले असते तर,\nभावनांना किंमतचं उरली नसती..\nसतत आनंदी रहा इतके आनंदी रहा की,\nतुमच्या संपर्कात येणारी प्रत्येक व्यक्ती तुमच्या मुळे आनंदी होईल.\nओठावर तुमच्या स्मित हास्य\nजिवनात तुमच्या वाईट दिवस\nअनेक मित्र मिळतील तुम्हाला\nहदयाच्या एका छोट्याशा बाजूस\nजागा मात्र माझी असु द्या..\nपण गोड चॉकलेट हळूहळू खातो..\nवाईट क्षण लगेच विसरा,\nआणि चांगल्या क्षणांचा आनंद मनापासून घ्या..\nअपेक्षा करणं चुकीचं नसतं,\nचुकीचं असतं ते चुकीच्या\nजीवनात असे काही दिवस येतात.\nमाणसाला माणसापासून दूर घेऊन जातात.\nजी माणसे दूर असूनही आठवण काढतात.\nत्यांना️ तर खरे आपली माणसे म्हणतात.\n“ओझं” दिसतं कारण ते लादलेलं असतं,\n“जबाबदारी” दिसत नाही कारण ती “स्वीकारलेली’ असते..\nआपली चांगली वेळ जगाला सांगते कि,\nआपली वाईट वेळ आपल्याला सांगते कि,\nजिभेचं वजन खुप कमी असतं…\nपण तिचा तोल सांभाळणं खुप कमी लोकांना जमतं…\nजीवनात आपला सल्लागार कोण आहे. हे फार महत्वाचे आहे…\nपराक्रमी तर दुर्योधन पण होता मात्र विजय अर्जुनाचाच झाला…\nकारण दुर्योधन शकुनीचा सल्ला घेत होता आणि अर्जुन श्रीकृष्णाचा…\nमैत्री केली तर जात पाहू नका.\nमदत केली तर ती बोलून दाखवू नका.\nकारण पेप्सी चा सील\nदोस्ताचा दिल एकदा तोडला.\nआपण सगळेच जण झोपतो.\nपण कुणीच हा विचार करत नाही,\nआपल्यामुळे आज ज्याचे मन दुखावले गेले.\nत्याला झोप लागली का..\nतुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण,\nजे आपल्या घामाच्या शाईने स्वप्ने लिहतात..\nत्यांच्या नशिबाची पाने कधीच कोरी नसतात..\nज्यांनी कमवल त्याच्या इतके श्रीमंत या पृथ्वीवर कोणी नाही..\nशुभ रात्री शुभेच्छा मराठी / गुड नाईट मेसेज\nचांगले लोक आणि चांगले विचार,\nतुमच्या बरोबर असतील तर,\nपराभव करू शकत नाही..\n“नाती-प्रेम-मैत्री” तर सगळीकडेच असतात.\nपण “परीपूर्ण” तिथेच होतात.\nजिथे त्यांना “आदर आणि आपुलकी” मिळते.\nहीच इच्छा आहे माझी..\nभले माझी कोणी आठवण,\nकाढु अथवा न काढु.\nपरंतु प्रत्येक आपल्या माणसांची,\nएखाद्या दिवशी जागे व्हाल,\nतेव्हा कळेल कि तारे,\nविठ्ठलाला एकाने विचारलं की सर्वात महाग “जागा” कोणती\nतो म्हणाला. जी आपण दुसर्याच्या “मनात” निर्माण करतो ती महाग जागा\nतिचा भाव करता येऊ शकत नाही\nअन् ती एकदा जर गमावली तर पुन्हा निर्माण करणं जवळजवळ अशक्य असत\nआयुष्य फार लहान आहे..\nजे आपल्याशी चांगले वागतात,\nजे आपल्याशी वाईट वागतात,\nत्यांना “हसून” माफ करा..\nजीवनात अडचणी येणे हे\nत्यातून हसत बाहेर पडणे,\nचालता चालता कधीतरी ठेच लागणारच..\nजगायच म्हटल्यावर दु:ख हे असणारच..\nठेच लागणार म्हणून चालणं का सोडायचं..\nदू:ख आहे म्हणून जगणं का सोडायच..\nदु:खातही आनंदाला कोठे तरी शोधायचे..\nआतून रडतानाही दुस-याला हसवायचं..\nएक मॅसेज खुप छोटा असतो…\nमनापासून आठवण काढत असतो…\nआपली संगत आपले भविष्य घडवते..\nतांदूळ जर कुंकूसोबत मिक्स झाले तर,\nते देवाच्या चरणी पोहचतात..\nपण; जर डाळी सोबत मिक्स झाले तर त्याची खिचडी बनते..\nआपण कोण आहोत यापेक्षा कोणाच्या संगतीत आहोत हे जास्त महत्वाचे आहे..\nआंखे जो आपको समझ सके..\nवरना खूबसूरत चैहरे तो दुश्मनों\nके भी होते हैं…\nफार वेळ मोबाईलचा नाद केल्याने,\nमाझे डोळे आता MeToo लागले..\nहे सर्व भाडेकरू आहेत बरं का..\nहे नेहमी घर बदलत राहतात.\nहे सर्व आज आहे उद्या नसणार..\nशुभ रात्री शुभेच्छा मराठीमध्ये / गुड नाईट मेसेज मराठी\nकोणी तरी विचारले मित्रांमध्ये एवढे काय विशेष नातेवाईकांपेक्षा\nमित्र हे फक्त मित्र असतात. त्यात सख्खे, चुलत, मावस, सावत्र असं काही नसते.\nते “थेट” मित्र असतात..\nजर “श्वास” हा शरीराला जीवंत ठेवत असेल,\n“विश्वास” हा नात्याला जीवंत ठेवतो..\nजे तुमच्यावर निःस्वार्थपणे स्नेह करतात.\nकारण जगात काळजी घेणारे कमी आणि\nत्रास देणारेच जास्त असतात. \nगुड नाईट स्टेटस / गुड नाईट sms\nमाणूस किती किंमतीचे कपडे वापरतो,\nयावरून त्याची किंमत होत नसते,\nतो इतरांची किती किंमत करतो,\nयावरून त्याची किंमत ठरत असते..\n* शुभ रात्री *\nजरी चेहर्‍याने होत असली तरी,\nवाणी, विचार आणि कर्मांनीच होते..\nकोणी आपल्याला वाईट म्हंटलं तर,\nफारसं मनावर घेवु नये कारण,\nया जगात असा कोणीच नाही\nज्याला सगळे चांगलं म्हणतील..\nदुःख ला by-by करा..\nआनंद आणि मस्ती ला\nदेव आपल्याला काहीच कमी\nसतत आनंदी रहा इतके आनंदी रहा की,\nतुमच्या संपर्कात येणारी प्रत्येक व्यक्ती तुमच्या मुळे आनंदी होईल.\nतुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण,\nते कोणाच्याही सांगण्यावरून जुळू नये.\nकुणी काहीही सांगीतल म्हणुन तुटू नये.\nअसा भक्कम लावलेला जीव म्हणजे नात \nप्रत्येक गोष्ट ह्रदयाच्या जवळ नसते..\nजिवन हे दु:खापासुन लांब नसते..\nआपल्या मैत्रिला जपुन ठेवा कारण, हीच एक अशी गोष्ट आहे, जी प्रत्येकाच्या नशीबात नसते..\nजीवनाचे रस्ते कितीही खडतर\nरस्ता बदलून का होईना परंतु चालणं सोडायचं नसतं \nएखाद्या अडचणीत माणूस कामाला आला नाही,\nम्हणून एकदा जोडलेलं नातं लगेच तोडायचं नसतं \nहीच खरी मैत्री आणि हीच खरी नाती असतात,\nजोडलेलं जपायला जमलं त्याला जगणं जमलं \nशिवरायांची मूर्ती नजरेसमोर दिसावी.\nमुखी असावे जगदंबेचे नाम.\nसोपे होई सर्व काम.\nकारण स्वप्न परत येतात.\nमाणुसकी ठेवणारे, एकमेकांना इज्जत देणारे, निस्वार्थ दोस्त पाहिजेत.\nसुखात तर कोणीही येतं,दुःखात साथ देणारे मित्र हवेत.\nमग तो एक जरी असला तरी लाखात भारी असतो.\nहीच इच्छा आहे माझी..\nभले माझी कोणी आठवण\nकाढु अथवा न काढु\nपरंतु प्रत्येक आपल्या माणसांची\nमाहितीलेक हे आरोग्य, व्यवसाय, अर्थशास्त्र, इतिहास, सामान्य ज्ञान, निसर्ग, प्राणिजगत, विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधी माहिती पुरवणारे सर्वात मोठे व्यासपीठ आहे.\nतुम्हाला मोफत माहिती Whatsapp वर हवी असल्यास Open या बटण वर क्लिक करा..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.popxo.com/article/benefits-of-argan-oil-for-skin-and-health-in-marathi/", "date_download": "2021-12-05T07:48:40Z", "digest": "sha1:MICFNDMXW6R6RZKVTRMMJOI6CNUHPDRL", "length": 33941, "nlines": 115, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "Argan Oil Benefits For Health & Beauty - आरोग्य आणि सौंदर्य वाढवण्यासाठी फायदेशीर आहे आर्गन ऑईल", "raw_content": "\nआरोग्य आणि सौंदर्य वाढवण्यासाठी फायदेशीर आहे आर्गन ऑईल (Benefits Of Argan Oil)\nआर्गन ऑईलचे आरोग्यदायी फायदेत्वचेवर आर्गन ऑईलचा असा होतो फायदाआर्गन ऑईलचा उपयोग कसा करालआर्गन ऑईलचे दुष्परिणाम\nमोरोक्कोच्या नैऋत्य दिशेला आर्गनची झाडे मोठ्या प्रमाणात आढळतात. म्हणूनच ऑर्गनच्या फळाला मोरक्को असंही म्हणतात. मोरोक्कोमधील बकऱ्यांचं आर्गनची फळं हे एक प्रमुख खाद्य आहे. आर्गनच्या झाडाला ‘लाईफ ऑफ ट्री’ असंही म्हटलं जातं. ऑर्गन ऑईल (Argan oil) हे ऑर्गन झाडाच्या फळातील बियांपासून तयार केलं जातं. या बियांमधील गरापासून हे तेल काढतात. कमी प्रमाणात केल्या जाणाऱ्या उत्पादनामुळे हे तेल महागडे आहे शिवाय सर्वत्र सहज उपलब्ध होत नाही. वास्तविक मोरोक्कोमध्ये ऑर्गनची झाडं भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत मात्र त्याची फळं ज्यापासून हे तेल काढलं जातं ती मात्र नक्कीच दुर्मिळ आहेत. कारण ही फळं हंगामी असतात शिवाय झाडावर फार उंचावर लागतात. मोरोक्कोमध्ये बकऱ्या ही फळं खातात आणि त्याच्या बिया मात्र तशाच टाकून देतात. स्थानिक गावकरी या बिया गोळा करतात आणि त्यापासून कोल्ड प्रेस ऑर्गन ऑईल काढतात. बऱ्याचदा ऑर्गन ऑईलचा वापर एखाद्या जखम अथवा दुखणं कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो. शिवाय अनेक आरोग्य समस्यांसाठी ऑर्गन ऑईलचा वापर केला जातो. आजकाल ऑर्गन ऑईलच्या कॅप्सुल्सही बाजारात मिळतात. ऑर्गन ऑईल तुमच्या त्वचा आणि केसांसाठीदेखील गुणकारी आहे. यासाठीच जाणून घ्या आर्गन ऑईलचे फायदे आणि त्य���चा उपयोग कसा करावा.\nआर्गन ऑईलचे आरोग्यदायी फायदे (Health benefits of Argan oil)\nत्वचेवर आर्गन ऑईलचा असा होतो फायदा (Benefits of Argan Oil For Skin)\nआर्गन ऑईलचा उपयोग कसा कराल (Uses Of Argan Oil)\nआर्गन ऑईलचे दुष्परिणाम (Side effects of Argan oil)\nआर्गन ऑईलचे आरोग्यदायी फायदे (Health benefits of Argan oil)\nआर्गनऑईलचा वापर तुम्ही तुमच्या आरोग्यसमस्या दूर करण्यासाठी करू शकता. कारण आर्गन आईलमध्ये अनेक पोषक घटक असतात.\nत्वचेसाठी तीळ तेलाचे फायदे देखील वाचा\nह्रदयाचे आरोग्य सुधारते (Improves Heart Health)\nआर्गन ऑईलमध्ये Oleic acid असतं ज्यामुळे तुमच्या शरीराला ओमेगा 9 फॅट मिळतं. Oleic acid आर्गन ऑईलप्रमाणेच अॅवोकॅडो आणि ऑलिव्ह ऑईलमध्येदेखील असतं. या अॅसिडमुळे तुमच्या ह्रदयाचे आरोग्य सुधारतं. एका संशोधनानुसार ऑलिव्ह ऑईल आणि आर्गन ऑईलचे तुमच्या ह्रदयावर समान फायदे होतात. तर काही संशोधनानुसार तुम्ही जितकं आर्गन ऑईल स्वयंपाकात वापराल तितकाच शरीराला रक्तातील अॅंटिऑक्सिडंचा जास्त पूरवठा होतो आणि तुमचं बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे हदयविकाराचा त्रास असणाऱ्या लोकांनी आर्गन ऑईलचा वापर स्वयंपाकात करण्यास काहीच हरकत नाही.\nमधुमेहींसाठी उपयुक्त (Useful For Diabetes)\nकाही संशोधनानुसार मधुमेंहींनी आर्गन ऑईलचा वापर आहारात करणं त्यांच्यासाठी फायदेशीर आहे. कारण त्यामुळे तुमच्या शरीरातील फास्टिंग शुगर आणि इन्सुलिन रेसिस्टंन्स कमी होण्यास मदत होते. आर्गन ऑईलमध्ये असलेले अॅंटिऑक्सिडंट मधुमेंहीच्या शरीरासाठी फायदेशीर ठरतात.\nकर्करोगापासून बचाव होतो (Prevent Cancer)\nआर्गन ऑईल कर्करोगाच्या रूग्णांसाठीदेखील वरदान ठरू शकतं. कारण आर्गन ऑईलमुळे कर्करोगाच्या पेशींची वाढ आणि पुर्ननिर्मिती कमी होण्यास मदत होते. एका संशोधात असं आढळून आलं आहे की आर्गन ऑईलमध्ये कर्करोगाच्या पेशींना विरोध करण्याचे घटक असतात.\nआर्गन ऑईलमध्ये जखम बरी करण्याचे गुणधर्म आहेत. काही प्राण्यांवर याचा प्रयोग केल्यानंतर असं आढळून आलं आहे आर्गन ऑईलमुळे जखमा जलद गतीने बऱ्या होतात. जळलेल्या त्वचेवर आर्गन ऑईल लावणं फायदेशीर ठरू शकतं.\nआर्गन ऑईलचा वापर तुम्ही चेहऱ्याप्रमाणेच शरीराच्या इतर अवयवांवर करू शकता. एका संशोधनानुसार गरोदरपणानंतर निर्माण होणाऱ्या स्ट्रेचमार्क्संना दूर करण्यासाठी आर्गन ऑईल अत्यंत प्रभावी आहे. यासाठी तुम्ही गरोदरपणापासून आर्गन ऑईलचा वापर करू श���ता. प्रेगन्सीमध्ये पोट,ब्रेस्ट, कंबर आणि मांड्यांना आर्गन ऑईल लावल्यामुळे तुम्हाला प्रसूतीनंतर दिसणारे स्ट्रेच मार्क्स कमी प्रमाणात दिसतात.\nक्युटिकल्सवर उपचार करण्यासाठी (Treating Cuticles)\nहात मऊ आणि मुलायम असावे असं तुम्हाला नेहमीच वाटत असतं. मात्र कोरडी हवा अथवा इतर वातावरण याचा परिणाम तुमच्या नखांच्या क्युटिकल्स खराब होतात. वेळच्या वेळी या क्युटिकल्सचे पोषण नाही झालं तर ती तुटतात आणि तुमचे हात खराब दिसू लागतात. नखं जितकी सुंदर तितकीच निरोगीदेखील असायला हवी. यासाठीच आर्गन आईलने तुम्ही तुमचे क्युटिकल्स नीट करू शकता.\nऑईल पुलिंगसाठी (Oil Pulling)\nOil pulling हा ओरल क्लिनिंगचा एक आयुर्वेदिक प्रकार आहे. दात आणि तोंडाचा आतील भाग स्वच्छ करण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. ज्यामध्ये तोंडात खाद्यतेल घेऊन त्याने चुळ भरली जाते. ज्यामुळे दातातील अस्वच्छता आणि जीवजंतू कमी होण्यास मदत होते. Oil pulling मुळे केवळ तुमचे दात स्वच्छ होतात असं नाही तर हे टेकनिक तुमच्या आरोग्यासाठीदेखील अतिशय उत्तम असते. आर्गन ऑईल आईल पुलिंगसाठी तुम्ही नक्कीच वापरू शकता.\nत्वचेवर आर्गन ऑईलचा असा होतो फायदा (Benefits of Argan Oil For Skin)\nआर्गन ऑईल तुम्ही तुमच्या आरोग्य समस्या दूर करण्यासाठी आणि सौंदर्य वाढवण्यासाठी वापरू शकता. यासाठीच जाणून घेऊया ऑर्गन ऑईलचा तुमच्या आरोग्यावर आणि सौंदर्यावर काय परिणाम होतो\nएजिंगच्या खुणा कमी होतात (Decrease Ageing Signs)\nआर्गन ऑईलमुउळे तुमची त्वचा फक्त मऊ आणि मुलायम होते असं नाही तर तुमच्या चेहऱ्यावरील एजिंगच्या खुणादेखील कमी होतात. आर्गन ऑईलमुळे तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या, पफी आईज, डार्क सर्कल्स कमी होतात. ज्यामुळे तुम्ही अधिक तरूण आणि फ्रेश दिसू लागता. यासाठी दररोज झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवा आणि चेहऱ्याला आर्गन ऑईल जरूर लावा.\nवाचा – निरोगी आरोग्य आणि सौंदर्यासाठी वापरा बहुगुणी ‘नारळाचे तेल’\nकोरड्या त्वचेचे पोषण करण्यासाठी (Nourish Dry Skin)\nज्या लोकांची त्वचा कोरडी असते अथवा जे लोक थंड प्रदेशात राहतात त्यांना नेहमीच त्वचा कोरडी होण्याच्या समस्येला तोंड द्यावं लागतं. कोरडी त्वचा लवकर खराब होते. अशा त्वचेवर सुरकुत्या, रॅशेस, व्रण लवकर पडतात. यासाठीच तुमची त्वचा मऊ आणि मुलायम करण्यासाठी आर्मन ऑईलचा वापर करता येऊ शकतो.\nअॅक्ने कमी करण्यासाठी (Reduces Acne)\nज्यांना सतत अॅक्नेचा त्रास होतो त्यांच्यासाठीतर आर्गन ऑईल वरदानच आहे. कारण ऑर्गन ऑईलमुळे तुमच्या त्चचेचं पोषण होतं शिवाय ती तेलकट होत नाही. तेलकट त्वचेसाठी असणाऱ्या क्रीम अथवा मॉश्चराईझर बराच काळ टिकत नाही. मात्र आर्गन ऑईल तुमच्या त्वचेला बराच काळ मॉश्चराईझ करतं. यासाठी तेलकट त्वचेच्या लोकांनी चेहऱ्यावर आर्गन ऑईल लावण्यास काहीच हरकत नाही.\nत्वचेचं संरक्षण आणि उपचार करण्यासाठी (Protects Skin)\nआर्गन आईलमध्ये जखमा भरून काढण्याचं सामर्थ्यं असतं. यासाठी तुम्ही जखम बरी करण्यासाठी आर्गन ऑईल वापरू शकता. जळलेली त्वचा, कापण्यामुळे होणारी जखम अशा जखमा आर्गन ऑईलमुळे भरून निघू शकतात. रोजच्या वापरात जर एखाद्या बर्नालप्रमाणे अथवा मलमाप्रमाणे तुम्ही आर्गन ऑईल वापरू शकता.\nपाय, हात आणि नखांची काळजी घेण्यासाठी (Take Care of Nails, Feet & Hands)\nआर्गन ऑईलमध्ये त्वचा मऊ आणि मुलायम करण्याची क्षमता असते. ज्यामुळे तुम्ही तुमच्या नखे, हात आणि पाय सुंदर करण्यासाठी आर्गन ऑईल वापरू शकता. यासाठी आर्गन ऑईलचे काही थेंब आर्गन ऑईल घ्या आणि हात, पाय आणि नखांच्या क्युटिकल्सवर हलक्या हाताने मसाज करा. झोपण्यापूर्वी जर तुम्ही अशा पद्धतीने आर्गन ऑईल तुमच्या हात आणि पायांना लावलं तर तुमचे हात पाय नक्कीच मुलायम होतील.\nओठ मुलायम करण्यासाठी (Soften Lips)\nआर्गन ऑईलमुळे त्वचेचं पोषण होतं आणि त्वचा मऊ आणि मुलायम होते. थंडीच्या दिवसात अथवा थंड प्रदेशात जाताना तुम्हाला लिप बामची गरज लागते. ज्यामुळे तुमचे ओठ मऊ आणि मुलायम राहतात. यासाठी तुम्ही आर्गन ऑईल एखाद्या लीप बामप्रमाणे वापरू शकता.\nसनटॅनपासून सरंक्षण करण्यासाठी (Protect From Sun Tan)\nउन्हात अथवा प्रखर सुर्यप्रकाशात फिरल्यामुळे तुमच्या त्वचेचं नुकसान होतं. कारण सुर्याच्या अतिनील किरणांमुळे त्वचा काळवंडते आणि काळसर दिसू लागते. सुर्याच्या या युव्ही किरणांपासून संरक्षण करण्यासाठी तुम्ही आर्गन ऑईलचा वापर करू शकता. आर्गन ऑईल तुम्हाला एखाद्या सनस्क्रीनप्रमाणे वापरता येऊ शकतं.\nआर्गन ऑईलचा उपयोग कसा कराल (Uses Of Argan Oil)\nआर्गन ऑईलचे अनेक आरोग्य आणि सौंदर्य फायदे आहेत. मात्र यासाठी त्याचा वापर नेमका कसा करावा हे माहीत असायला हवं. आर्गन ऑईलचा वापर करण्यापूर्वी ही माहिती तुमच्या फायेद्याची ठरू शकेल.\nस्कीन मॉश्चराईझर (Skin Moisturizer)\nआर्गन ऑईल त्वचेत पटकन मुरतं आणि त्यामुळे त्वच�� फार तेलकट दिसत नाही. यासाठीच तुम्ही त्वचा स्वच्छ केल्यावर त्याचा वापर एखादं मॉश्चराईझर म्हणून करू शकता. थंडीच्या दिवसांमध्ये जर तुम्ही ऑर्गन ऑईल त्वचेवर लावलं तर तुमची त्वचा कोरडी राहणार नाही. शिवाय हिवाळ्यात तुम्हाला थोड्या जास्त प्रमाणात हे तेल त्वचेवर लावावं लागेल. कारण कोरड्या त्वचेवर ते अधिक प्रमाणात मुरू शकतं. यासाठी थोडं थोडं तेल त्वचेवर लावा. या तेलात व्हिटमिन ई आणि व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असतं ज्यामुळे तुमच्या त्वचेचं चांगलं पोषण होतं आणि त्वचा मऊ आणि मुलायम होते.\nऑर्गन ऑईलचे काही थेंब तळहातावर घ्या आणि सर्क्युलर मोशनमध्ये चेहरा आणि मानेवर हलकासा मसाज करा.\nआर्गन ऑईलमुळे तुमचे केस मऊ आणि मुलायम होतात. शिवाय केसांवर एक प्रकारची नैसर्गिक चमकदेखील येते. जर तुमचे केस निस्तेज झाले असतील अथवा फ्रिझी असतील तर आर्गन ऑईल केसांना लावणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आर्गन ऑईलमुळे केस योग्य पद्धतीने कंडिश्नर होतात.\nआर्गन ऑईल कोमट करून वाटीमध्ये घ्या आणि रात्री झोपण्यापूर्वी केसांच्या मुळांवर त्याने हलक्या हाताने मसाज करा. ज्यामुळे तुमच्या केसांचे योग्य पोषण नक्कीच होईल.\nहेअर स्टाईल करण्यासाठी (Hairstyles)\nआर्गन ऑईलमुळे केस मऊ आणि चमकदार होतात. ज्यामुळे तुमच्या केसांवर विविझ प्रकारच्या हेअरस्टाईल तुम्हाला करता येतात. हेअर स्टाईल करण्यासाठी केसांचा पोत चांगला असणं गरजेचं असतं तसं नसेल तर हेअरस्टाईलनंतर केस जेल अथवा स्रे लावून सेट करावे लागतात. मात्र आर्गन ऑईलमुळे तुमचे केस कोणत्याही हेअर स्टाईलमध्ये सुंदर दिसतात.\nकेसांवर कोणतेही हेअर स्टाईल करण्यापूर्वी तुम्ही केसांवर एखाद्या सिरमप्रमाणे दोन ते चार थेंब आर्गन ऑईल लावू शकता. कारण आर्गन ऑईल तेलकट नसतं ज्यामुळे तुमचे केस तेलकट दिसत नाहीत. शिवाय हेअर स्टाईल करताना ते योग्य पद्धतीने सेटदेखील होतात.\nओठांची काळजी घेण्यासाठी त्यांचे योग्य पोषण कसे होईल हे पाहिलं पाहिजे. विशेषतः हिवाळ्यात अथवा थंड प्रदेशात जाताना ओठांची नियमित काळजी घ्यावी लागते. कोरड्या हवामानामुळे तुमचे ओठ कोरडे होतात आणि त्यावर भेगा दिसू लागतात. फुटलेल्या ओठांमुळे तुमचे सौंदर्य तर बिघडतेच शिवाय खाताना आणि बोलताना त्रासही होतो. तुम्हालाही फुटलेल्या ओठांवर उपचार करायचे असतील तर तुम्ही आर्गन ऑईलचा वापर करू शकता.\nदोन ते तीन थेंब आर्गन ऑईल बोटांवर घ्या आणि हलक्या हाताने ते एखाद्या लीप बामप्रमाणे लावा. जर जास्तीचं तेल लागलं तर ते टिश्यू पेपरने काढून टाका.\nआर्गन ऑईलचा वापर तुम्ही तुमचा मेकअप काढून टाकण्यासाठी नक्कीच करू शकता. बऱ्याचदा मेकअप काढण्यासाठी महागड्या मेकअप रिम्हूवरचा वापर केला जातो. मात्र त्याने तुमचा मेकअप व्यवस्थित निघेलच असं नाही. याउलट जर तुम्ही आर्गन ऑईलने मेकअप काढला तर तुमचा मेकअप तर निघतोच. शिवाय तुमच्या त्वचेचं पोषणही होतं.\nमेकअप काढण्यासाठी दोन ते तीन थेंब आर्नग ऑईल तळहातावर घ्या. तेलाने चेहऱ्यावर मेकअप लावलेल्या भागावर हलक्या हाताने मसाज करा. त्यानंतर टीश्यू पेपर अथवा कॉटन पॅडने मेकअप काढून टाका.\nआर्गन ऑईल शुद्ध स्वरूपात असतं ज्यामुळे ते कोणत्याही सौंदर्य उत्पादनात पटकन मिसळलं जातं. यासाठी तुम्ही तुमच्या एखाद्या मेकअप साहित्यात ते सहज मिसळू शकता. बऱ्याचदा तुमच्याकडे पावडर ब्लशर असतं आणि तुम्हाला एखादा खास लुक करण्यासाठी क्रीम ब्लशरची गरज असते. अशावेळी तुम्ही तुमच्या पावडर फॉर्ममधील ब्लशरला क्रीम स्वरूपात करण्यासाठी आर्गन ऑईलचा वापर करू शकता.\nतुमच्याकडील पावडर स्वरूपातील ब्लशर असेल तर ड्रॉपरच्या मदतीने आर्गन ऑईलचे काही थेंब त्यामध्ये टाका. ज्यामुळे तुमचे ब्लशर क्रीम स्वरूपात तयार होईल. आयत्यावेळी क्रीम ब्लशर तयार करण्यासाठी ही एक छान कल्पना आहे.\nस्क्रब बेससाठी (Scrub Base)\nवातावरणातील धुळ, माती, प्रदूषण कमी करण्यासाठी चेहरा स्वच्छ करण्याची गरज असते. त्वचेची छिद्रे स्वच्छ करण्यासाठी तुम्ही आर्गन ऑईलच्या मदतीने एखादा छान स्क्रबदेखील तयार करू शकता.\nकॉफी पावडर आणि आर्गन ऑईलचा फेस स्क्रब तयार करा. एक चमचा कॉफी पावडर घ्या त्यात दोन ते चार थेंब अथवा मिश्रण भिजेपर्यंत आर्गन ऑईल टाका. तयार मिक्षण चेहऱ्यावर लावा आणि सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करा. अर्धा ते पाऊण तासाने चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धुवा.\nआर्गन ऑईलचे दुष्परिणाम (Side effects of Argan oil)\nआर्गन ऑईल तुमच्या त्वचेसाठी आणि आरोग्यासाठी जितकं योग्य आहे तितकेच त्याचे दुष्परिणाम देखील आहेत. यासाठी आर्गन ऑईल वापरण्यापूर्वी त्याच्या साईड इफेक्ट्सविषयी जरूर जाणून घ्या.\nआर्गन ऑईल खूप उग्र वासाचं असतं ज्यामुळे तुम्हाला त्याची अॅलर्जी होऊ शकते. जर तुमची त्वचा अती संवेदनशील असेल तपृर आर्गन ऑईल वापरताना काळजी घ्या.\nआर्गन ऑईल हे आर्गनच्या फळांच्या बियांपासून तयार केलेलं असलं तरी तुम्हाला या फळांची अॅलर्जी असल्यास या तेलाचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. यासाठी तेल वापरण्यापूर्वी त्याची टेस्ट घ्या मग ते त्वचेवर लावा.\nआर्गन ऑईल पचायला जड असल्यामुळे काही लोकांना आर्गन ऑईलच्या वापरामुळे पोटदुखी, डायरिया, भुक मंदावणे अशा समस्या होऊ शकतात.\nआर्गन ऑईलबाबत असलेले काही निवडक प्रश्न (FAQs )\nआर्गन ऑईल खाद्यतेलाप्रमाणे वापरता येतं का \nहोय, नक्कीच आर्गन ऑईलचा वापर तुम्ही खाद्यतेलाप्रमाणे करू शकता. कारण ते आरोग्यासाठी चांगले असते.\nआर्गन ऑईल कुठे खरेदी करावं \nआर्गन ऑईल खरेदी करताना ते कोल्ड प्रेस म्हणजेच लाकडी घाण्यावर तयार केलेलं आणि शुद्ध स्वरूपात असेल याची काळजी घ्या.\nऑर्गन ऑईल कसं तयार करतात \nआर्गन ऑईल मोरोक्कोमध्ये उपलब्ध असणाऱ्या आर्गन या झाडाच्या फळांच्या बियांपासून तयार केलं जातं. ही फळं हंगामी असल्यामुळे आर्गन तेलाचे उत्पादन कमी प्रमाणात केलं जातं.\nहे ही वाचा –\nखास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.\nवजन कमी करण्यासह त्वचेसाठीही फायदेशीर आहे त्रिफळा चूर्ण\nत्वचा आणि केसांचे आरोग्यासाठी फायदेशीर आहे सिताफळ\nआरोग्यासाठी फायदेशीर ठरते बहुगुणी आळशी (Flax Seeds)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagirikhabardar.com/archives/4819", "date_download": "2021-12-05T08:05:49Z", "digest": "sha1:AWOE5LQ7WBX5QJNQIANTELYTEJ4ZFQ7C", "length": 6804, "nlines": 124, "source_domain": "ratnagirikhabardar.com", "title": "दापोली: पीएच.डी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू | रत्नागिरी खबरदार", "raw_content": "\nHome रत्नागिरी दापोली: पीएच.डी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू\nदापोली: पीएच.डी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू\nदापोली (रत्नागिरी) : दापोली कोकण कृषी विद्यापीठातील पीएच.डी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. संतोष मारुती पांडव (वय ३२) असे विद्यार्थ्याचे नाव आहे. हार्टॲटॅकने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. रात्री उशिरा ही घटना झाल्याची माहिती आहे. संतोष मूळचा कुंभोज (ता. हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर) येथील आहे.\nPrevious articleमुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस सुरू\nNext articleबेहिशेबी संपत्तीची अनेकांना धडकी भरली\nजिल्ह्यात आज 5 नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद\nभोस्ते शिवसेना विभागप्रमुखपदी युवराज गुजर यांची निवड\nसुकिवली प्राथमिक शाळेत मनसेतर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप\nडेल्टा प्लस व्हेरिएंट ‘चिंताजनक’ घोषित; महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि केरळला केंद्र...\nलोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न मिळायला हवा; जयंत पाटील यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी\nकंटेनरच्या धडकेत पादचारी ठार; चालकाविरोधात गुन्हा दाखल\n‘पंकजा मुंडे गोंधळल्या तर नाहीत ना\n‘शालेय शुल्क कमी किंवा माफ करण्याचा निर्णय न्याय प्रविष्ठ असल्याने हस्तक्षेप...\nशिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांना SRV रुग्णालयात हलवलं\nअमेरिका-रशिया शिखर परिषद: ‘या’ मुद्यावर बायडन-पुतीन यांचे एकमत\nपेट्रोल डिझेलच्या किंमती कमी होणार आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांचे संकेत\nजिल्ह्यात आज 5 नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद\nज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे निधन\nभोस्ते शिवसेना विभागप्रमुखपदी युवराज गुजर यांची निवड\nकोकण रेल्वे मधील प्लास्टिक मिश्रित वड्याने दोन वर्षाच्या मुलाची प्रकृती बिघडली\nदुचाकीसह दाम्पत्य कोसळले नदीत\nझाकण उघडे असल्याने महिला पडली गटारात\nकर्करोगाचे वेळीच निदान ही या रोगावर मात करण्याची गुरुकिल्ली : डॉ....\nभाजप स्वबळावर नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवणार- प्रशांत डिंगणकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/aurangabad/coronas-graph-rapidly-declining-a602/", "date_download": "2021-12-05T08:51:01Z", "digest": "sha1:P65RJDCWXJ24QQYAQMTPOLFLMWK3BRT2", "length": 15734, "nlines": 136, "source_domain": "www.lokmat.com", "title": "कोरोनाचा ग्राफ झपाट्याने खालावतोय - Marathi News | Corona's graph is rapidly declining | Latest aurangabad News at Lokmat.com", "raw_content": "\nरविवार ५ डिसेंबर २०२१\nकोरोना वायरस बातम्याभारत विरुद्ध न्यूझीलंडलोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्डसओमायक्रॉनममता बॅनर्जीकंगना राणौतबीसीसीआयलोकमत डिजीटल इन्फ्लूअन्सर ॲवॉर्ड २०२१नवाब मलिक बिग बॉस मराठी\nकोरोनाचा ग्राफ झपाट्याने खालावतोय\nमागील सात दिवसांपासून रूग्णसंख्या झपाट्याने कमी होत असून मृत्यूदरही कमी ���ाला आहे. प्रत्येकाने फक्त मास्कचा वापर केला तरी १०० टक्के कोरोना आटोक्यात येऊ शकतो, असा विश्वास महापालिकेच्या आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे.\nकोरोनाचा ग्राफ झपाट्याने खालावतोय\nऔरंगाबाद : औरंगाबादकरांची वाटचाल आता हर्ड इम्युनिटीकडे होत असल्याचे निदर्शनास येत आहे. मागील सात दिवसांपासून रूग्णसंख्या झपाट्याने कमी होत असून मृत्यूदरही कमी झाला आहे. प्रत्येकाने फक्त मास्कचा वापर केला तरी १०० टक्के कोरोना आटोक्यात येऊ शकतो, असा विश्वास महापालिकेच्या आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे.\nऑक्टोबर महिन्यात कोरोनाचा ग्राफ झपाट्याने खाली येताना दिसत आहे. दि. २६ सप्टेंबर रोजी शहरात २४५ कोरोनाबाधित सापडले होते. त्यानंतर दि. ३ ऑक्टोबर रोजी रूग्णसंख्या १७८ पर्यंत खाली आली होती. दररोजन मनपाकडून किमान १ हजार संशयित रूग्णांची कोरोना तपासणी करण्यात येत आहे. त्यामध्ये किमान १०० रूग्ण कोरोनाबाधित आढळत आहेत. शहरातील १७ लाख नागरिकांची वाटचाल हर्ड इम्युनिटीकडे सुरू झाली आहे, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.\nरविवार दि. ४ रोजी औरंगाबाद जिल्ह्यात १९३ रूग्ण आढळून आले तर ४०४ रूग्ण उपचार घेऊन कोरोनामुक्त होऊन घरी परतले. तसेच जिल्ह्यातील ६ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.\nटॅग्स :corona virusHealthAurangabadकोरोना वायरस बातम्याआरोग्यऔरंगाबाद\nहेल्थ :'ही' वैद्यकीय उपकरणं असू देत घरी, काळजीपेक्षा खबरदारी बरी\nलॉकडाऊनमुळे मुलांमध्ये तसेच प्रौढांमध्येही लठ्ठपणाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे; ज्यात वयाची मर्यादा नाही. घरी राहून मर्यादित हालचाली करून आणि दिवसभर बसून राहिल्यामुळे पाठदुखी, लठ्ठपणा आणि चिंता या तीन मुख्य आरोग्य समस्या उद्भवल्या आहेत. ...\nनाशिक :नांदूरशिंगोटेत कोरोना तपासणी शिबीर\nनांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तीन दिवसीय कोरोना तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. पहिल्या दिवशी येथील परिसरातील ५८ नागरिकांचे स्वॅब घेण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. ...\nहेल्थ :BCGची लस कोरोनावरील उपाय ठरू शकेल\nBCGची लस कोरोनावरील उपाय ठरू शकेल का तुम्हाला हि असा प्रश्न पडतो ना , पण काळजी करू नका या व्हिडिओच्या माध्यमातून डॉ. रवी गोडसे आपल्या अधिक सविस्तर आणि अचूक माहिती सांगत आहे , पहा हा सविस्तर विडिओ - ...\nसिंधुदूर्ग :शंकर महादेव विद्यालयाचे मुख्याध्यापक दळवी यांचा कोरोनाने मृत्यू \nCoronaVirus, sindhudurg, kolhapur news कणकवली तालुक्यातील कुंभवडे येथील शंकर महादेव विद्यालयाचे मुख्याध्यापक हनुमंत गोविंद दळवी (वय ५४ , रा.हरकुळ बुद्रुक, कणकवली) यांचे कोरोनाने रविवारी निधन झाले आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड, हलकर्णी या गावचे ते म ...\nव्यापार :CoronaVirus News : नोटांमधूनही होऊ शकतो कोरोनाचा प्रसार, आरबीआयची माहिती\nReserve Bank of India : लोकांनी नोटांऐवजी अधिकाधिक डिजिटल पेमेंट्स वापरायला हवेत, असे आरबीआयने म्हटले आहे. ...\nसोलापूर :सायकलच्या सुट्ट्या भागापासून साकारला सॅनिटायझर ब्रेक स्प्रे\nमेकॅनिकचे जुगाड तंत्र : दुकाने, दवाखान्यात वापर सुरू ...\nऔरंगाबाद :औरंगाबाद जिल्ह्यातील १४ हजार मतदारांना वगळायचे आहे यादीतून नाव\nदोन हजार मतदारांना बदलायचा आहे वॉर्ड, मतदारसंघ ...\nऔरंगाबाद :महापालिका ट्रक टर्मिनलची जागा स्मार्ट सिटी बस डेपोला देणार; हालचालींना वेग, प्राथमिक चर्चा पूर्ण\nAurangabad Municipal Corporation: महापालिकेतर्फे बाजार समिती परिसरात आरक्षण तर टाकण्यात आले. मात्र, मागील १५ वर्षांत ट्रक टर्मिनल उभारले नाही. ...\nऔरंगाबाद :पेट लव्हर्स इकडे लक्ष द्या, महापालिकेचा परवाना नसेल तर श्वान होईल जप्त\n१५ हजार श्वानप्रेमी शहरात असून १ जानेवारी २०२२ पासून महापालिका नियमांची कठोर अंमलबजावणी होणार आहे ...\n विद्यापीठात १२० कोटींचा गैरव्यवहार, विधिमंडळाच्या आश्वासन समितीने केले स्पष्ट\nDr. Babasaheb Ambedkar Marathvada University News: विधिमंडळाच्या आश्वासन समितीने विद्यापीठात तत्कालीन कुलगुरू बी.ए. चोपडेंच्या कार्यकाळात १२० कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट केले आहे. ...\nऔरंगाबाद :दुचाकीस्वारांना वाचविताना ट्रक उलटला; नागरिकांची कॉल्डड्रिंक्सचे बॉक्स पळविण्यासाठी झुंबड\nमुंबई-नागपूर महामार्गावरील तीसगावच्या खवड्या डोंगराजवळ चालकाने दुचाकीवरील तिघांना वाचविले. ...\nऔरंगाबाद :शेतकऱ्यांचा खंडित वीज पुरवठा सुरळीत करा, अन्यथा कार्यालयात सर्प सोडणार\nकार्यालयात सर्प सोडून महावितरणच्या मुजोर अधिकाऱ्यांना सळोकीपळो करून सोडणार ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nशिवसेना ख��सदार प्रियंका चतुर्वेदींचा राजीनामा; उपराष्ट्रपतींना पत्र, अँकरपद सोडलं\nIND vs NZ, 2nd Test Live Updates : भारतानं दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडसमोर उभं केलं तगडं आव्हान, एजाझ पटेलनं पुन्हा दाखवला करिष्मा\nभारत-पाक व्यापार सुरु झाल्यास ६ महिन्यात ६० वर्षाचा विकास होईल; सिद्धूचं पाकप्रेम पुन्हा उफाळलं\nNagaland: “आपल्याच भूमीत नागरिक, कर्मचारी सुरक्षित नाहीत, गृह मंत्रालय नेमकं काय करतंय\nCoronaVirus News: ओमायक्रॉनचा धोका वाढला असताना मोठा दिलासा; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली पॉझिटिव्ह बातमी\nOmicron News: डोंबिवलीतील ओमायक्रॉन रुग्णाबद्दल समोर आली महत्त्वाची माहिती; तुम्ही घ्या 'ही' काळजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.thosprahar.com/adarsh-u200bu200bsarpanch-of-maharashtra-bhaskarrao-pere-patil-praised-satish-bhui-and-all-office-bearers-of-gram-samvad-sarpanch-sangh/", "date_download": "2021-12-05T07:38:59Z", "digest": "sha1:RLCNO4VFGXKGST6WFL4DQMBYCZGYENLK", "length": 15176, "nlines": 105, "source_domain": "www.thosprahar.com", "title": "महाराष्ट्राचे आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी ग्राम संवाद सरपंच संघाचे सतिश भुई व सर्व पदाधिकारी यांचे केले कौतुक... - ThosPrahar News | Thos Nirbhid Marathi Batmya", "raw_content": "\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nवस्त्रहरणाच्या सीन शूटिंग नंतर ढसाढसा रडली द्रौपदी..पहा काय होत कारण..\nघाबरू नका हे आहेत उपाय आणि उपचार..\nअमळनेर: दामिनी पथकाचे मुंदडा विद्यालयात समुपदेशन..सर्व शाळांना देणार भेट..\nअमळनेर: एकतास येथे पिक नियोजनाची जलमिञांची गावसभा संपन्न..\nअमळनेर: सोनू भटू चौधरी यांची जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी व अंमळनेर तालुकाध्यक्ष छोटू रमेश चौधरी यांची निवड..\nमुख्यपेज/Pandharpur/महाराष्ट्राचे आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी ग्राम संवाद सरपंच संघाचे सतिश भुई व सर्व पदाधिकारी यांचे केले कौतुक…\nमहाराष्ट्राचे आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी ग्राम संवाद सरपंच संघाचे सतिश भुई व सर्व पदाधिकारी यांचे केले कौतुक…\nमहाराष्ट्राचे आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील या��नी ग्राम संवाद सरपंच संघाचे सतिश भुई व सर्व पदाधिकारी यांचे केले कौतुक…\nपंढरपूर : “ग्राम संवाद सरपंच संघ ” महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्यालयाचे उद्घाटन औरंगाबाद येथे महाराष्ट्राचे आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील व प्रदेशाध्यक्ष आजिनाथ धामणे यांच्या शुभहस्ते संपन्न. ::: महाराष्ट्र राज्य स्तरावर कार्यरत असलेली “ग्राम संवाद सरपंच संघ” या सरपंच संघाचे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा व तालुका पातळीवर खूप चांगले कार्य चालू आहे सरपंच संघाचा मुख्य उद्देश असा आहे की, प्रत्येक गावातील आजी-माजी सरपंच उपसरपंच सदस्य यांना त्यांच्या कर्तव्याची व हक्काची जाणीव करून देणे व गावातील प्रत्येक घटकांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचण्याचे काम सरपंच यांच्यामार्फत करणार आहे, शासनाच्या नवीन योजना विषयी सरपंच उपसरपंच सदस्य नवीन असतील तर कामाचा अनुभव नसल्यामुळे व योग्य माहिती नसल्याने प्रबळ इच्छाशक्ती असून सुद्धा शासकीय योजना राबवताना गाव विकासापासून वंचित राहते म्हणून सरपंच संघामार्फत वेळोवेळी मार्गदर्शन करणार आहे व महाराष्ट्रातील प्रत्येक गाव आदर्श करण्याच्या दृष्टीने सरपंच संघ प्रयत्न करणार आहे असे मत आजिनाथ धामणे यांनी व्यक्त केले, अध्यक्षीय भाषण करताना श्री भास्करराव पेरे पाटील दादा यांनी झुम मीटिंग द्वारे महाराष्ट्रातील सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांना “ग्रामविकासाच्या वाटा “याविषयी बोलताना म्हणाले की, या सरपंच संघामधील महिलांना दिलेली संधी पाहून मला खूप आनंद वाटला जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष यांच्यावर आपापली ठरवून दिलेली जबाबदारी पार पाडली तर महाराष्ट्रातील प्रत्येक सरपंचाला काम करायला सोपे होईल , सर्व गोष्टी या गावातच उपलब्ध असतात त्या सरपंच व त्यांच्या सहकाऱ्यांनी करून घेतल्या पाहिजेत शासनाच्या पैशातून सरपंच यांना गावाचा विकास करायचा असतो त्याकरता सरपंच संघामार्फत माहिती व मार्गदर्शन घेऊन केला तर गाव विकासासाठी नक्कीच त्याचा फायदा होईल, ग्राम संवाद सरपंच संघाचे कौतुक करताना भास्करराव पेरे दादा म्हणाले की, ग्रामसंवाद सरपंच संघ ही सरपंच संघटना महाराष्ट्र मध्ये सर्व गावापर्यंत पोहोचत असून संघटनेचे सर्व पदाधिकारी खूप चांगले संघटन करुन मार्गदर्शन करत आहेत असेच मार्गदर्शन यापुढेही करत राहावे व सरपंच संघाच्या पुढील वाटचालीस माझ्याकडून नेहमीच मार्गदर्शन राहील पुनश्च एकदा सर्व पदाधिकारी सदस्य यांना शुभेच्छा. यावेळी ग्राम संवाद सरपंच संघाचे प्रदेश सचिव श्री विशाल लांडगे यांनी आभार व्यक्त केले राज्य प्रवक्ता श्रीभाऊसाहेब काळे राज्य प्रसिद्धीप्रमुख श्री अजित सिंग राजपूत झूम मीटिंग द्वारे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सतिश भुई व सर्व पदाधिकारी सदस्य इत्यादी उपस्थित होते.\nपंढरीत अवैद्य वाळूच्या वाहनासह आरोपीवर पोलिसांची कारवाई\nस्टेट बँकेच्या कॅशियर खिडकीतून चोरट्यांनी दाखवली हात की सफाई\nपत्रकार सुरक्षा समितीची पंढरपूर येथे बैठक – आंदोलने तीव्र करण्याचा निर्धार\nसरकोली ग्रामस्थांच्यावतीने युवा उद्योजक अभिजीत पाटील यांचा सत्कार शेतकऱ्यांशी संवाद व शेतकऱ्यांनी सांगितल्या उसाच्या अडचणी\nसरकोली ग्रामस्थांच्यावतीने युवा उद्योजक अभिजीत पाटील यांचा सत्कार शेतकऱ्यांशी संवाद व शेतकऱ्यांनी सांगितल्या उसाच्या अडचणी\nभीमशक्ती चौकात संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजन संपन्न\nठोसप्रहार न्यूज अँप डाउनलोड करा\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nअमळनेर : माईंड पार्लर मधील फलक, लोकांच्या चर्चेला उधाण…\nशशी थरूर यांचा 6 महिला खासदारांसोबत सेल्फी व्हायरल… कप्शनमुळे वादात..मागितली माफी…\nधक्कादायक: भाऊ झाला वैरी..अल्पवयीन बहिणीवरच केला भावांनी सतत बलात्कार..अल्पवयीन बहिणीवरच केला भावांनी सतत बलात्कार..गरोदर राहिल्यानंतर घटना उघडकीस..\nमहत्वाचे..पुरुषांच्या दाढी मुळे महिलांना जावे लागत आहे “या”आजाराला सामोरे..\nअमळनेर:अजून दोन तरुणी नेल्या पळऊन..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/868392", "date_download": "2021-12-05T08:36:11Z", "digest": "sha1:ODPFYU6I75BJIVANICED7PPR5W2D3PAY", "length": 2913, "nlines": 46, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"ऑलिंपिक खेळात टोगो\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"ऑलिंपिक खेळात टोगो\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nऑलिंपिक खेळात टोगो (संपादन)\n००:२३, २० डिसेंबर २०११ ची आवृत्ती\n१०८ बाइट्सची भर घातली , ९ वर्षांपूर्वी\n०१:४७, २ डिसेंबर २०११ ची आवृत्ती (संपादन)\nLuckas-bot (चर्चा | योगदान)\n००:२३, २० डिसेंबर २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nसांगकाम्या अभिजीत (चर्चा | योगदान)\n'''[[टोगो]]''' देश १९७२ सालापासून प्रत्येक [[उन्हाळी ऑलिंपिक]] (१९७६ व १९८० चा अपवाद वगळता) स्पर्धांमध्ये सहभागी झाला असून त्याने आजवर एक कांस्य पदक ([[२००८ उन्हाळी ऑलिंपिक|२००८]] [[२००८ उन्हाळी ऑलिंपिकमधील कनूइंग|कनूइंग]]) जिंकले आहे.\n{{ऑलिंपिक खेळात सहभागी देश}}\n[[वर्ग:ऑलिंपिक खेळात आफ्रिकेतील देश|टोगो]]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.richest-group.com/mr/products/protein/", "date_download": "2021-12-05T09:00:39Z", "digest": "sha1:YAZ62B2OIZUVYSXMI3G7KDXWZK623RGF", "length": 4474, "nlines": 183, "source_domain": "www.richest-group.com", "title": "Protein", "raw_content": "\nखाद्य पातळ करणारे जिलेटिन\nफूड ग्रेड झेंथन गम\nसजीवांच्या शरीरात निर्मार्ण होणारे द्रव्य\nखाद्य पातळ करणारे जिलेटिन\nफूड ग्रेड झेंथन गम\nसजीवांच्या शरीरात निर्मार्ण होणारे द्रव्य\nइथिल क्लोरोएसेटेट सप्लायर 105-39-5\nसर्वोत्तम किंमत बेंझील बेंझोएट 120-51-4\nपॉली विनील एसीटेट (पीव्हीएसी गम)\nअन्न itiveडिटिव्ह गेलन गम 71010\nबेस्ट प्राइस टेक्स्ड सोया प्रोटीन\nसर्वोत्तम वाटाणे प्रोटीन पावडर\nबेस्ट प्राइस टेक्स्ड सोया प्रोटीन\nसोयाबीन पेशींच्या ऊतीमध्ये असणार्या फॉस्फोलिपाइड गटांपैकी एक याचा संबंध चरबीच्या चयापचयाशी येतो | 8030-76-0\nसोया प्रोटीन पृथक प्रोटीन\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://www.tractorjunction.com/mr/tools/vst-shakti/ft50-josh/power-weeder/155", "date_download": "2021-12-05T07:20:19Z", "digest": "sha1:OPKFRBWTETQ3RMEQN4Z7YHIDP4Y5RVVM", "length": 5198, "nlines": 101, "source_domain": "www.tractorjunction.com", "title": "वी.एस. शक्ती FT50 JOSH पॉवर वीडर किंमत,वी.एस. शक्ती FT50 JOSH तपशील", "raw_content": "\nवी.एस. शक्ती FT50 JOSH पॉवर वीडर\nवी.एस. शक्ती FT50 JOSH पॉवर वीडर\nपब्लर्ट एआरओ प्रो 55 पी सी 3\nपब्लर्ट मेएस्त्रो 55 पी\nवी.एस. शक्ती RT70 JOSH\nयासाठी सर्वोत्तम किंमत मिळवा FT50 JOSH\nकृपया किंमतीसाठी खालील फॉर्म भरा\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\n© ट्रॅक्टर जंक्शन 2021. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1531856", "date_download": "2021-12-05T09:12:34Z", "digest": "sha1:PH3SKQDEAOIHDT5VTPLV7ZSHB4VRMNJ6", "length": 2966, "nlines": 42, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"धनको\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"धनको\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२१:२३, ४ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती\n१५ बाइट्स वगळले , ४ वर्षांपूर्वी\n१४:५९, ४ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती (संपादन)\nसुबोध पाठक (चर्चा | योगदान)\n(नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले)\n२१:२३, ४ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nअभय नातू (चर्चा | योगदान)\nजो'''धनको''' आपल्याकडे असणारे पैसेहा दुसऱ्याला [[कर्ज|कर्जाने]] देतोपैसे त्यालादेणारी धनकोव्यक्ती किंवा असेसंस्था म्हणतातहोय. सावकार, बँक, पतपेढी हि धनको ची उदाहरणे आहेत. कर्जाने दिलेल्या रकमेवर जे व्याज मिळते ते धनको चे उत्पन्न असते. बँकेत आपले पैसे ठेवणारा खातेदार हा बँकेचा धनको असतो. तर कर्ज देणारी बँक हि [[ऋणको]] म्हणजेच कर्जदार साठी धनको असते.\nस्विकृती अधिकारी, तांत्रिक प्रचालक, प्रचालक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.paklim.org/vocabular/what-is-the-difference-between-colour-and-color-and-when-to-use-which/", "date_download": "2021-12-05T08:52:58Z", "digest": "sha1:7SBQOFXQMJGYJ5P5QRAIWE6H2E2TT6WU", "length": 3429, "nlines": 20, "source_domain": "mr.paklim.org", "title": "\"रंग\" आणि \"रंग\" मध्ये काय फरक आहे आणि कोणता वापरायचा? २०२०", "raw_content": "\n\"रंग\" आणि \"रंग\" मध्ये काय फरक आहे आणि कोणता वापरायचा\n\"रंग\" आणि \"रंग\" मध्ये काय फरक आहे आणि कोणता वापरायचा\nदोन्ही शब्दांचा अर्थ सारखा आहे. फरक फक्त इतकाच आहे की “��लर” ब्रिटीश इंग्रजीमध्ये तर “कलर” अमेरिकन इंग्रजीमध्ये वापरला जातो.\nआम्ही भारतातील असल्याने आपली शैक्षणिक प्रणाली ब्रिटीश इंग्रजीवर आधारित आहे आणि म्हणूनच “रंग” वापरणे चांगले आहे, विशेषत: औपचारिक ठिकाणी “रंग” नाही.\nए 2 ए साठी धन्यवाद. पूर्वीचा राणीच्या इंग्रजीमध्ये वापरला जातो, जो सामान्यत: भारतीय स्वत: ब्रिटीशांव्यतिरिक्त वापरतात.\nअमेरिकन इंग्रजीमध्ये रंग वापरला जातो.\nहे लिखाणातील अधिक फरक असल्यामुळे तोंडी किंवा तोंडी ते सारखेच दिसतील. म्हणून ते गोंधळल्याबद्दल काळजी करू नका. :)\nलिहिताना, ते आवश्यक असलेल्या इंग्रजीच्या स्वरूपावर अवलंबून असते. आपल्याकडे अद्याप शंका असल्यास ते रंग चिकटलेले आहेत. मी करतो. : डी\nवर पोस्ट केले ०२-०३-२०२०\nकॉर्पोरेट संप्रेषण आणि जनसंपर्क यांच्यात काय फरक आहेवेब होस्टिंग आणि डोमेन नाव नोंदणीत काय फरक आहेवेब होस्टिंग आणि डोमेन नाव नोंदणीत काय फरक आहेप्राणी आणि मानव यांच्यात मूलभूत फरक आहेप्राणी आणि मानव यांच्यात मूलभूत फरक आहेसमजून घेणे आणि प्राप्त करणे यात काय फरक आहेसमजून घेणे आणि प्राप्त करणे यात काय फरक आहेउष्मांक उधळणे आणि नंतर त्यांना परत खाणे. खाणे आणि नंतर कॅलरी बंद करणे यात काय फरक आहेउष्मांक उधळणे आणि नंतर त्यांना परत खाणे. खाणे आणि नंतर कॅलरी बंद करणे यात काय फरक आहेराज्य आणि केंद्रातील विधिमंडळात काय फरक आहेराज्य आणि केंद्रातील विधिमंडळात काय फरक आहेम्युच्युअल फंडाद्वारे दरमहा 5000 गुंतवणूकीसाठी आणि सिपमध्ये किती फरक आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/visva-bharati-university/", "date_download": "2021-12-05T08:53:19Z", "digest": "sha1:MWZ25QAB7BYJRX7OCGISVKP5HNIUQSK3", "length": 9053, "nlines": 149, "source_domain": "policenama.com", "title": "Visva Bharati University Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune Crime | पुणे-सोलापूर रोडवर प्रवाशांनी कॅबचालकाला धमकावून गाडी नेली चोरुन; चाकूचा…\nOmicron Covid Variant | पुण्यात परदेशातून आलेल्या व्यक्तीचा NIV कडून रिपोर्ट आला,…\n 45 वर्षाच्या महिलेवर जीव जडला म्हणून केलं तिच्या पोरीशी…\nप्राध्यापकांच्या 133 जागांसाठी भरती, पगार 1 लाख 44 हजारापर्यंत, जाणून घ्या\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - 7 व्या वेतन आयोगानुसार विश्व भारती विद्यापीठाने प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक व इतर पदे भरण्यासाठी व्हेकन्सी काढली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2019 आहे. पश्चिम बंगालमधील विश्व भारती…\nआणि मोदींनी मागितली विद्यार्थ्यांची माफी\nकोलकाता : वृत्तसंस्थाशांतिनिकेतनमधील विश्व भारती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांची चक्क माफी मागितली. मोदी यांनी बंगाली भाषेत भाषणाची सुरुवात केली. त्यावेळी ते म्हणाले, मी येथे येत असताना काही…\nHarshaali Malhotra | ‘बजरंगी भाईजान’ मधल्या…\nAishwarya Rai | ऐश्वर्या रायला आलिया भट्टच्या भावानं केलं…\nKatrina Kaif | विकी कौशलला जल्लोषात हवं लग्न तर कतरीनाला हवं…\nIlenana D’Cruz | इलियानाने मालदीवजमध्ये लाल बिकनीमध्ये…\nTanisha Mukherjee | अभिनेत्री काजोलच्या बहिणीला कोरोनाची…\nACP Gajanan Tompe | पुण्यातील कोथरूड विभागाचे सहाय्यक पोलिस…\n Facebook वर मैत्री झाली अन् गुंगीचं…\nAmitabh Bachchan | चित्रपटांमध्ये काम मिळत नव्हतं, KBC च्या…\nAlanna Pandey | लग्ना आधीच झाली अनन्या पांडेची बहिण गरोदर,…\nPune Crime | पुणे-सोलापूर रोडवर प्रवाशांनी कॅबचालकाला…\nOmicron Covid Variant | पुण्यात परदेशातून आलेल्या व्यक्तीचा…\n 45 वर्षाच्या महिलेवर जीव जडला…\nInvestment Tips | करोडपती बनण्याचे अचूक 4 मंत्र,…\nIncome Tax Return File | 31 डिसेंबरपूर्वी उरकून घ्या…\nPune Crime | पुण्याच्या आंबेगावातील खून प्रकरणातील…\nACP Narayan Shiragavkar | सहाय्यक पोलिस आयुक्त नारायण…\nACP Gajanan Tompe | पुण्यातील कोथरूड विभागाचे सहाय्यक पोलिस…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nPune Crime | पुणे-सोलापूर रोडवर प्रवाशांनी कॅबचालकाला धमकावून गाडी नेली चोरुन;…\nPune Crime | पुण्यात बाजीराव रोडवर ज्येष्ठ नागरिकाला लुटणार्‍या…\nIndian Railways | रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर, शताब्दी आणि दुरंतो…\nSBI ATM New Rule | एसबीआयच्या कोट्यावधी ग्राहकांसाठी महत्वाची माहिती \nGold Price Today | सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या आजचे नवे दर\nPune Crime | पुण्यात PMPML बस आदळल्याने प्रवाशाच्या मणक्यात गॅप, बस चालकाविरुद्ध FIR\nMPSC Exam 2022 | एमपीएससीकडून परीक्षांच्या तारखा जाहीर; जाणून घ्या वेळापत्रक\nNagpur Crime | लग्नापूर्वीचे प्रेम 14 वर्षांनी उफाळून आले; प्रेयसीला ब्लॅकमेल करीत लैंगिक अत्याचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/vitthal-dnyaneshwar-raut/", "date_download": "2021-12-05T07:25:25Z", "digest": "sha1:NQXPII654LMO4I7FDWHKLVM2V7ER3MTP", "length": 7651, "nlines": 144, "source_domain": "policenama.com", "title": "Vitthal Dnyaneshwar Raut Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune Crime | पुण्याच्या आंबेगावातील खून प्रकरणातील ‘फरारी’ बीडमधून अटकेत;…\nACP Gajanan Tompe | पुण्यातील कोथरूड विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त गजानन टोम्पे यांची…\nPune ACP Transfers | पुण्यातील 6 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या \nराजगुरूनगरचा सहाय्यक कृषी अधिकारी 9 हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात\nAnushka Sen | अनुष्का सेनची मालदीवमध्ये मस्ती \nJay Bhanushali | अभिनेता जय भानुशालीसाठी लेक ताराने गायलं…\nRanbir Kapoor | रणबीरने मारली आलियाच्या लेहंग्याला लाथ;…\nVaani kapoor | वाणी कपूरने गोल्डन स्किन टच थाई हाई स्लिट…\nJuhi Chawla | जुही चावला शूटिंगमध्येच झाली होती गरोदर,…\nKVP | ‘ही’ योजना शेतकर्‍यांसाठी अतिशय खास,…\nShirdi News | थंडीने गारठून शिर्डीत दोन जणांचा मृत्यू\nPost Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ विशेष…\nUrfi Javed | ‘कोणाची शाॅल ओढली आहे\nPune Crime | पुण्याच्या आंबेगावातील खून प्रकरणातील…\nACP Narayan Shiragavkar | सहाय्यक पोलिस आयुक्त नारायण…\nACP Gajanan Tompe | पुण्यातील कोथरूड विभागाचे सहाय्यक पोलिस…\nPune ACP Transfers | पुण्यातील 6 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या…\nLink PAN to LIC Policies | LIC ने आपल्या ग्राहकांसाठी आणली…\nअवघे 7 हजार देऊन खरेदी करा जास्त मायलेजच्या TVS Sport चे…\nPune Crime | पुण्यात PMPML बस आदळल्याने प्रवाशाच्या मणक्यात…\nNew Wage Code | वेतन वाढीच्या आनंदावर ‘टाच’…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nPune Crime | पुण्याच्या आंबेगावातील खून प्रकरणातील ‘फरारी’ बीडमधून…\nFarmers Loan | शेतकर्‍यांसाठी खुशखबर आता पहिल्यापेक्षा जास्त सहजपणे…\nPune Crime | प्रेयसीनं दिला ‘दगा’ अन् मामानं दिली…\nLink PAN to LIC Policies | LIC ने आपल्या ग्राहकांसाठी आणली विशेष ऑफर,…\nBombay High Court | ‘या’ प्रकरणात शिवसेना माजी खासदार…\nAmitabh Bachchan | चित्रपटांमध्ये काम मिळत नव्हतं, KBC च्या सेटवर भावूक झाले ‘बिग बी’ अमिताभ, व्हिडीओ पाहून…\nJayant Patil on Pune Water Cut | पुण्यातील पाणी कपातीबाबत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा खुलासा, म्हणाले… (VIDEO)\nखुलेआम सुरू आहे बनावट Aadhaar Card बनवण्याच धंदा, 10 मिनिटात तय��र करतात कॉपी; असे ओळखा बनावट आणि खरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/photos/business/modi-govt-privatisation-buzz-central-bank-india-and-iob-share-prices-rise-15-20-percent-a719/", "date_download": "2021-12-05T07:31:40Z", "digest": "sha1:OISZWVOKP574JVN4VL77H4AXPGVYTKYL", "length": 23465, "nlines": 156, "source_domain": "www.lokmat.com", "title": "मोदी सरकार आता ‘या’ दोन बड्या बँकांचे खासगीकरण करणार? चर्चांनी २० टक्के शेअर्स वाढले! - Marathi News | modi govt privatisation buzz central bank of india and iob share prices rise 15 to 20 percent | Latest business News at Lokmat.com", "raw_content": "\nरविवार ५ डिसेंबर २०२१\nकोरोना वायरस बातम्याभारत विरुद्ध न्यूझीलंडलोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्डसओमायक्रॉनममता बॅनर्जीकंगना राणौतबीसीसीआयलोकमत डिजीटल इन्फ्लूअन्सर ॲवॉर्ड २०२१नवाब मलिक बिग बॉस मराठी\nटेलीविजन: 'बालवीर'मधली ही बालकलाकार आठवतेय का बिकिनी PHOTOS पाहून उंचावल्या भुवया\n'बालवीर' या मालिकेने बच्चेकंपनीचे भरघोस मनोरंजन केले.आजही या मालिकेचे काही एपिसोड व्हायरल होत असतात. तिथेही आवर्जून पाहिले जातात. बालवीर ही मालिका प्रचंड गाजली. ...\nटेलीविजन: मौनी रॉयने डीप नेकच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये केलं खास फोटोशूट, खुर्चीत बसून दिल्या पोझ\nटेलीविजन: गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये स्टनिंग दिसतेय हिना खान, फोटोवरुन हटणार नाही तुमच्या नजरा\nमराठी सिनेमा: हीच का ती 'फँड्री'मधल्या जब्याची 'शालू', नव्या लूकवर नेटकरी फिदा\nनागराज मंजुळे यांचा 'फँड्री' सिनेमातून प्रकाशझोतात आलेली शालू म्हणजेच राजेश्वरी खरात तिच्या नवीन लूकमुळेच चर्चेत आहे. ...\nटेलीविजन: पुन्हा एकदा बोल्ड अंदाजात दिसली अभिनेत्री रश्मी देसाई, फोटो झाले व्हायरल\nरश्मी देसाईचे बोल्ड फोटो होतायेत व्हायरल ...\nबॉलीवुड: कियारा आडवाणीने पिवळ्या रंगाच्या आउटफिटमधील ग्लॅमरस फोटो केले शेअर, पाहा फोटो\nक्रिकेट: सारा तेंडुलकरची Date Night, फोटो झाले व्हायरल; जाणून घ्या कोण आहे तिच्यासोबत\nSara Tendulkar goes on a date night महान फलंदाज सचिन तेंडुलकर याची कन्या सारा सोशल मीडियावर फारच अॅक्टिव्ह असते आणि तिच्या फॉलोअर्सची संख्याही प्रचंड आहे. त्यामुळे तिच्या प्रत्येक अपडेट्सबाबत नेटकरी उत्सुक असतात. ...\nक्रिकेट: इंग्लंडच्या जिम लेकरने कसोटीत पहिल्यांदा टिपले होते डावात १० पैकी १० बळी, संपूर्ण सामन्यात घेतल्या होत्या १९ विकेट्स...\nIND Vs NZ 2nd Test: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मुंबईत सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडच्या Ajaz Patel ने डावात १० पै���ी १० बळी टिपत इतिहास रचला आहे. त्याबरोबरच एजाज हा Jim Laker आणि Anil Kumble यांच्यानंतर तिसरा गोलंदाज ठरला आहे. ...\nक्रिकेट: IND vs NZ, 2nd Test Live Update : विश्वविक्रम एजाझ पटेलचा पण नाव राहुल द्रविडचं चर्चेत, जाणून घ्या त्यामागची मजेशीर आकडेवारी\nIndia vs New Zealand, 2nd Test Live Update : किवी गोलंदाज एजाझ पटेलनं ( Ajaz Patel) आज स्पेशल क्लबमध्ये स्थान पटकावले. ...\nक्रिकेट: Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणेला संघात पुनरागमन करणं का आहे कठीण; झाहीर खाननं सांगितलं कारण\nAjinkya Rahane Team India : सध्या अजिंक्य रहाणे खराब फॉर्मचा सामना करत आहे. पहिल्या कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणेला चांगली कामगिरी करता आली नव्हती. ...\nक्रिकेट: IND vs NZ Test Match: विराट कोहलीला आऊट देण्याचा निर्णय का योग्य होता; माजी किवी खेळाडूनं सांगितलं कारण\nIND vs NZ Virat Kohli : पहिल्या डावातील विराट कोहलीच्या (Virat Kohli) विकेटनंतर अनेकांनी त्यावर नाराजी व्यक्त केली होती. ...\nक्रिकेट: Leslie Hylton: संघाला पहिली कसोटी मालिका जिंकून दिली, मृत्युदंडाच्या शिक्षेने जीवनाची अखेर झाली, हा आहे फाशीची शिक्षा झालेला एकमेव क्रिकेटपटू\nLeslie Hylton : क्रिकेटला सभ्य गृहस्थांचा खेळ म्हणून ओळखल जात असले तरी आतापर्यंत अनेक क्रिकेटपटूंवर गंभीर आरोप झालेले आहेत. तसेच काही क्रिकेटपटूंनी तुरुंगवासही भोगला आहे. मात्र क्रिकेटच्या इतिहासामध्ये असाही एक क्रिकेटपटू आहे ज्याला मृत्यूदंडाची शिक् ...\nआंतरराष्ट्रीय: Omicron Variant : चिंता वाढली 5 वर्षांखालील मुलांवर अ‍ॅटॅक करतोय Omicron 5 वर्षांखालील मुलांवर अ‍ॅटॅक करतोय Omicron यावेळी दिसतोय वेगळाच ट्रेंड यावेळी दिसतोय वेगळाच ट्रेंड वैज्ञानिकांनी व्यक्त केली चिंता\nCoronavirus Omicron variant : Omicron व्हेरिअंट किती वेगाने पसरत आहे, याचा अंदाज या एका गोष्टीवरून लावला जाऊ शकतो की, दक्षिण आफ्रिकेत शुक्रवारी 16, 055 नवे रुग्ण समोर आले आणि 25 जणांचा मृत्यू झाला आहे. तर नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात रोज केवळ 200 र ...\nराष्ट्रीय: Omicron Variant : भारतात तिसरी लाट येण्याची शक्यता आहे का देश किती तयार आहे देश किती तयार आहे सरकारने दिली अनेक प्रश्नांची उत्तरे\nOmicron Variant : जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या या व्हेरिएंटला (Covid New Variant) सर्वात संसर्गजन्य असल्याचे म्हटले आहे. ...\nराष्ट्रीय: Omicron Variant : धोका वाढला... भारतात ओमायक्रॉनच्या पहिल्या रुग्णात दिसून आली ही 3 लक्षणं; तुम्हीही व्हा सावध\nभारतात ओमायक्रॉन व्हेरिअंटचे दोन रुग्ण आढळल्याने ख��बळ उडाली आहे. हे दोन्ही रुग्ण कर्नाटकात आढळले आहेत... ...\nआरोग्य: Omicron Variant : ओमायक्रॉन 5 पट जास्त संसर्गजन्य, पण अद्याप गंभीर लक्षणे आढळून आली नाहीत - आरोग्य मंत्रालय\nOmicron Variant : कर्नाटकमध्ये दक्षिण आफ्रिकेतून आलेले दोन रुग्ण कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने बाधित झाले आहेत. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. ...\nआरोग्य: ओमायक्रॉनचा तरुणांना जास्त धोका; तज्ज्ञांचा गंभीर इशारा\nCorona Variant Omicron : तज्ज्ञांनी असाही इशारा दिला आहे की, ओमायक्रोनमुळे फक्त सौम्य आजार येईल, असे म्हणणे थोडे घाईचे ठरू शकते. ...\nआंतरराष्ट्रीय: Omicron Variant : ओमायक्रॉनच्या 'या' संकेतानं दक्षिण अफ्रिकेतील वैज्ञानिक चिंतीत, जारी केला नवा इशारा\nसध्या वैज्ञानिक या नव्या व्हेरिअंटसंदर्भात अधिकाधिक माहिती गोळा करण्यात व्यस्त आहेत. एवढेच नाही, तर त्यांनी ओमायक्रॉनबद्दल एक नवा इशाराही दिला आहे. ...\nमोदी सरकार आता ‘या’ दोन बड्या बँकांचे खासगीकरण करणार चर्चांनी २० टक्के शेअर्स वाढले\nमोदी सरकारने खासगीकरणासाठी आता आपला मोर्चा बँकांकडे वळवल्याचे सांगितले जात आहे. पाहा, डिटेल्स...\nचालु आर्थिक वर्षांत केंद्रातील मोदी सरकारने अर्थसंकल्प सादर करताना निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून १.७५ लाख कोटी रुपये उभारण्याचा मानस बोलून दाखवला आहे. एअर इंडियासह अनेक कंपन्यांचे खासगीकरण करण्याचा मेगा प्लॅन मोदी सरकारने आखला आहे.\nयातच आता मोदी सरकारने खासगीकरणासाठी आपला मोर्चा बँकांकडे वळवल्याचे सांगितले जात आहे. केंद्रातील मोदी सरकारने आणखी दोन सार्वजनिक बँकांचे (PSB) खासगीकरण करण्याची तयारी सुरू केली आहे.\nदोन सरकारी बँकांच्या खासगीकरणासाठी सरकार संसदेच्या हिवाळी अधिवेशनात बँकिंग कायदा दुरुस्ती विधेयक आणू शकते. सरकार सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि इंडियन ओव्हरसीज बँकेचे खासगीकरण करू शकते.\nहिवाळी अधिवेशन २९ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. या बँकांच्या खासगीकरणाच्या वृत्तांमुळे दोन्ही बँकांच्या शेअरमध्ये २० टक्क्यांनी वाढ झाली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२१ च्या अर्थसंकल्पात सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँकांचे खासगीकरण करण्याची घोषणा केली होती.\nआता या दिशेने काम सुरू झाले आहे. खासगीकरणाच्या बातम्यांमुळे, इंडियन ओव्हरसीज बँकेचे (IOB)शेअर्समध्ये २० टक्क्यांची तेजी आली होती. बीएसईवर शेअर २० ��क्क्यांनी वाढून २३.८० रुपयांवर पोहोचला होता. तर सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा शेअर १५ टक्क्यांनी वाढून २३.६५ रुपयांवर पोहोचला.\nयाशिवाय बँक ऑफ महाराष्ट्रचा शेअर ९ टक्क्यांनी तर बँक ऑफ इंडियाचा शेअर ३ टक्क्यांनी वाढला आहे. पहिल्या टप्प्यात पाच सहयोगी बँकांचे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विलीनीकरण करण्यात आले.\nतसेच विजया बँक आणि देना बँक या दोन बँका बँक ऑफ बडोदामध्ये विलीन करण्यात आल्या. सध्या देशात सार्वजनिक क्षेत्रातील १२ बँका शिल्लक राहिल्या आहेत.\nकेंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना मोदी सरकारने निर्गुंतवणूक आणि खाजगीकरणासाठी १.७५ लाख कोटी रुपये उभारण्याचे लक्ष्य ठेवले होते. चालू आर्थिक वर्षात सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँका आणि एका विमा कंपनीचे खासगीकरण करण्यात येणार असल्याची घोषणाही अर्थमंत्र्यांनी केली होती.\nचालु आर्थिक वर्षात आणखी ६ सरकारी कंपन्या विकण्याची मोदी सरकारची योजना आहे. बीपीसीएल (BPCL) व्यतिरिक्त बीईएमएल (BEML), शिपिंग कॉर्प (Shipping Corp), पवन हंस, सेंट्रल इलेक्ट्रॉनिक आणि नीलांचल इस्पात यांचा यामध्ये समावेश आहे. बीपीसीएलच्या खासगीकरणाची प्रक्रिया सुरू आहे.\nतसेच, बीईएमएल, शिपिंग कॉर्प, पवन हंस, सेंट्रल इलेक्ट्रॉनिक आणि नीलांचल इस्पात यांची आर्थिक बोली (फायनान्शियल बिडिंग) डिसेंबर-जानेवारीमध्ये केली जाऊ शकते. त्यांच्या खासगीकरणाची प्रक्रियाही या आर्थिक वर्षात पूर्ण होण्याची शक्यता आहे.\nLIC चा IPO चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत जानेवारी ते मार्च दरम्यान बाजारात दाखल होऊ शकतो. सरकार एलआयसीमधील १० टक्क्यांपर्यंतची हिस्सेदारी विकणार आहे. यातून त्यांना १० लाख कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे.\nसरकारने एलआयसीमधील ५ टक्के हिस्सा विकल्यास हा देशातील सर्वात मोठा आयपीओ असेल. आणि १० टक्के भागभांडवल विकल्यास तो जगातील दुसऱ्या क्रमांकाचा विमा कंपनीचा आयपीओ ठरेल.\nटॅग्स :केंद्र सरकारबँकिंग क्षेत्रनिर्मला सीतारामननरेंद्र मोदीCentral GovernmentBanking Sectornirmala sitharamanNarendra Modi\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nभारत-पाक व्यापार सुरु झाल्यास ६ महिन्यात ६० वर्षाचा विकास होईल; सिद्धूचं पाकप्रेम पुन्हा उफाळलं\nCoronaVirus News: ओमायक्रॉनचा धोका वाढला असता��ा मोठा दिलासा; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली पॉझिटिव्ह बातमी\nNagaland Firing : नागालँडमध्ये हिंसाचार, गोळीबारात ११ जणांचा मृत्यू; गावकऱ्यांनी सुरक्षा दलाच्या गाड्या जाळल्या\nVideo : अमित ठाकरेंचं आवाहन; मनसे महाराष्ट्रभर राबवणार 'समुद्र किनारा स्वच्छता मोहीम'\n पाकच्या दहशतवादी संघटनांना पुन्हा घातले पाठिशी; भारत देणार चोख प्रत्युत्तर\nदिल्लीत आढळला ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण, महाराष्ट्रासह विविध राज्यात 5 जणांना लागण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/KASA-BOLALAAT!-PART-1-TO-7/1409.aspx", "date_download": "2021-12-05T07:50:42Z", "digest": "sha1:6VU5EQ7KBS3POVCRFD5NURL46OFQOP5N", "length": 14340, "nlines": 181, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "KASA BOLALAAT! PART 1 TO 7", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nआर.के.लक्ष्मण यांच्या `कॉमन मॅन` हा मराठी व्यंगचित्र संग्रह म्हणजे, प्रत्येकाजवळ हवाच असा हास्याचा खजिना, आनंदाचा अखंड झराच जणू.गेले पन्नास साठ वर्ष टाइम्स ऑफ इंडिया मध्ये आपल्या भेटीला आलेला कॉमन मॅन - त्याचे हे सात संग्रह म्हणजे टेन्शन वरचा जालीम इलाज होय. आपल्याला सदैव हसवणारा कॉमन मॅन आपल्या खुसखुशीत मराठी मध्ये तूमच्या भेटीस आलेला आहे. चला हास्यांनदामध्ये मनसोक्त डुंबू या\nकुंचला आणि शब्दांचा अलौकिक मिलाफ साधून वेगळे विश्व निर्माण करणारे दिवंगत व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांचा ‘कॉमन मॅन’ आता पुस्तकरूपाने मराठी वाचकांच्या भेटीला येत आहे. लक्ष्मण यांचा ‘यू सेड इट’ हा इंग्रजी व्यंगचित्रांचा संग्रह अनुवादाच्या माध्यमातू सात पुस्तकांच्या संचात लवकरच प्रकाशित होणार असून, यानिमित्ताने लक्ष्मण यांची व्यंगचित्रे मराठीमध्ये प्रथमच पुस्तकरूपाने प्रकाशित होत आहेत. मेहता पब्लिशिंग हाऊसच्या वतीने हा संच प्रकाशित करण्यात येत आहे. अविनाश भोमे यांनी हा अनुवाद केला आहे. आरकेंची ‘यू सेड इट’ ही व्यंगचित्रमालिका बरीच गाजली होती. नंतर ती पुस्तक रूपाने इंग्रजीतही प्रकाशित झाली. आता ‘कसं बोलतात’ या नावाने हा सात पुस्तकांचा संच मराठीमध्ये येत आहे. यात लक्ष्मण यांनी १९८०च्या दशकातील चितारलेली व्यंगचित्रे, लेख यांचा समावेश आहे. प्रकाशक सुनील मेहता यांनी याविषयी माहिती दिली. ‘आरकेंची व्यंगचित्रे व लेखन हे ८०च्या दशकातील असले, तरी आजही समकालीन वाटते. त्यांच्या स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी अनुवाद रूपाने पुस्तक करण्याचे ठरवले. वाचकांना आरकेंनी चितारलेला ‘कॉमन मॅन’ परिचयाचा आहे. मात्र, त्यांनी सामाजिक परिस्थितीवर केलेले भाष्यही तितकेच महत्त्वाचे आहे. यापूर्वी हे लेखन इंग्रजीत प्रकाशित झाले होते. त्यानंतर इतर कोणत्याही भाषेत ते प्रकाशित न होता मराठीत होत आहे’, असे मेहता यांनी सांगितले. ...Read more\nलग्ना नंतरच्या पहील्याच प्रवासात फ्रँक आणि लिली या दोघांनी ठरवले की आपल्याला बारा मुलं असावीत . फ्रँक ला मूलं आवडायची आणि लिलीला झालेली मूलं आवडू लागली . \" चिपर बाय द डझन \"ही शंभर वर्षापूर्वी लिहीली गेलेली भन्नाट विनोदी सत्यघटनेवरची कादंबरी . याला आ्मकथन म्हणावे लागेल , कारण त्या बारा मूलांपैकी बहीणभाऊ या दोघांनी मिळून त्या कुटूंबाची मजेदार कहाणी लिहीलीय . फ्रँक जुनियर व अर्नेस्टाईन यांनी फक्त 140 पानांत कादंबरी संपविलीय . पुस्तक हातात घेतले व सुरु झाला स्वतःशीच हासरा संवाद . दररोज हसता यावे यासाठी थोडेथोडे करून आठ दिवसात कादंबरी संपवीली . शैक्षणिक , गतिविषयी , वेळाविषयी अश्या कांही भन्नाट कल्पना अमलात आणल्यात की बस्स् . फ्रँक स्वतः इंजीनीयर . अमेरीकेतील व जर्मनीतील मोठ मोठ्या कंपनींचा सल्लागार .कमीत कमी वेळात जास्तीत जास्त काम अचुकपणे कसे करावे यावरचे धडे देण्यासाठी फ्रँक ला बोलावले जायचे . आजच्या भाषेत \"मॅनेजमेंट गुरु \" . सर्व संकल्पना घरी अमलात आणल्या जायच्या यातूनच फक्त सतरा वर्षात बारा मुलांचे कुटूंब उभे राहीले . अनेक उपक्रमांचा जनक , स्वतःच्या शैक्षणिक कल्पना त्यावेळी थियेटर मध्ये दाखविल्या जायच्या .. लिलीही कांही कमी नव्हती . ती होती निष्णात भाषणतज्ञ . तिच्या भाषणांचे कार्यक्रम व्हायचे . एवढ्या प्रचंड कुटूंबात प्रत्येकजन शिस्तीत प्रगती करतोय ही खरेच कमालीची गोष्ट आहे . एक दोन मूलांना सांभाळताना होणारी कसरत आठवली की बारा मूलांचा सांभाळ ही भयावह कल्पना वाटतेच . कादंबरी वाचावीच कारण बेस्टसेलर आहे , त्याच कादंबरी वर छानसा सिनेमाही पाहाच. अनेक भाषात भाषांतरे झालीत. पानापानात छाटे छोटे विनोद व नवनवीन प्रयोग , हास्याचे फवारे , कुणीतरी पाहतय म्हणून चोरून हासण्याचा नवीन प्रकारही वाचताना घडतोच . ... दयानंद पोतदार ..... ...Read more\nखरच अंगावर काटा आणणारे हे पुस्तक आहे . नादियाची will power खूप मजबूत होती . तिची इच्छा शक्ती प्रबळ होती . मृत्यू च्या जबड्यात असतानाही संयमाने स्वताची सुटका करून घेतली.नादिया ने आपल सर्वस्व गमावल कुटूंब गमावलं डोळयादेखत सगळ्याची राख रांगोळी झाली . यावर नादिया ने मात केली . Hats off नादिया . ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.typingstudy.com/mr-marathi-3/games/typing_walk", "date_download": "2021-12-05T07:10:22Z", "digest": "sha1:E3NB7GGDFHUJDJ52E5AIEOGX6HIBQS4G", "length": 6608, "nlines": 51, "source_domain": "www.typingstudy.com", "title": "टच टायपिंग ऑनलाईन धडे", "raw_content": "\nवारंवार विचारण्यात येणारे प्रश्न\nआपण वापरकर्तानाव किंवा परवलीचा शब्द विसरला आहात\nस्तर निवडा आणि सुरू करण्यासाठी स्टार्ट गेम बटणावर क्लिक करा\nधडा 1 धडा 2 धडा 3 धडा 4 धडा 5 धडा 6 धडा 7 धडा 8 धडा 9 धडा 10 धडा 11 धडा 12 धडा 13 धडा 14 धडा 15 स्कोअर (गुण) 0 थेट प्रक्षेपण 5 वेळ 20\nस्तर निवडा आणि सुरू करण्यासाठी 'खेळ सुरु' या बटणावर क्लिक करा.\nधडा 1 म्हणजे धडा १ मधील अक्षरे, सिलबल आणि शब्द. धडा 2 म्हणजे धडा २ मधील अक्षरे आणि शब्द आणि अश्या रीतीने पुढे.\nजी अक्षरे हिरव्या रंगात आहेत ती दाबून आपल्याला पिवळ्या रंगात असलेल्या अक्षरासाठी सगळ्यात जवळचा मार्ग शोधून काढायचा आहे. सगळ्यात शेवटी तुम्ही पिवळा रंग दाबाल.\nआपल्याकडे मर्यादित वेळ आहे - प्रत्येक पिवळ्या अक्षरासाठी २० सेकंद मिळतील.\nआपण जेव्हा आपले लक्ष्य गाठता तेव्हा किती सेकंद शिल्लक राहीले आहेत त्यानुसार आपल्याला प्रत्येक अक्षरासाठी गुण मिळतील.\nप्रत्येक चुकीसाठी आपण एक आयुष्य गमावता. तुमच्याकडे एकूण ५ आयुष्य आहेत.\nसंदर्भ वापरुन नवीन शब्द जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/maharashtra-coronavirus-news-live-updates-of-09-may-lockdown-extended-till-15th-in-satara-548792.html", "date_download": "2021-12-05T08:54:11Z", "digest": "sha1:6XZXMIKMOMPPEQ2KHN2BRYWMQ57BZQ4Y", "length": 7710, "nlines": 124, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "LIVE : साताऱ्यात 15 तारखेपर्यंत लॉकडाऊन वाढवला, पालकमंत्र्यांची घोषणा – News18 लोकमत", "raw_content": "\nLIVE : साताऱ्यात 15 तारखेपर्यंत लॉकडाऊन वाढवला, पालकमंत्र्यांची घोषणा\nकोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स\nपिंपरी-चिंचवड : जम्बो कोविड सेंटरचा ठेका अखेर खंडित, डॉक्टरांची सेवा पालिकेकडून अधिग्रहित, पिंपरीतील 'त्या' कोविड सेंटरचा ताबा पालिकेकडे, कोविड सेंटर चालवणाऱ्या ठेकेदारानं रुग्ण नसताना घेतलं होतं 3 कोटींचं बिल, 'न्यूज18 लोकमत'नं लावून धरली होती बातमी\nमुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी भाजप शिष्टमंडळाला भेट नाकारली, मुंबईकरांना मोफत लसीकरण केलं जावं या मागणीसाठी शिष्टमंडळ भेटणार होतं, मात्र मुंबई मनपा आयुक्तांनी राज्य सरकारचा अशी बैठक घेण्याला विरोध आहे असं सांगत भेट नाकारली\nमुंबईत दिवसभरात 3375 कोरोनामुक्त\nमुंबईत दिवसभरात 2403 नवीन रुग्ण\nमुंबईत दिवसभरात 68 रुग्णांचा मृत्यू\nपुण्यात दिवसभरात कोरोनाचे 2025 नवे रुग्ण\nपुण्यात दिवसभरात 4825 कोरोनामुक्त\nपुण्यात दिवसभरात 54 कोरोना रुग्णांचा मृत्यू\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्येत आज पुन्हा घट\nराज्यात दिवसभरात 60 हजार 226 कोरोनामुक्त\nराज्यात दिवसभरात 48,401 नव्या रुग्णांची नोंद\nराज्यात दिवसभरात 572 कोरोना रुग्णांचा मृत्यू\nरुग्ण बरं होण्याचं प्रमाण 86.04, मृत्युदर 1.49%\nराज्यात सध्या 6 लाख 15,783 ॲक्टिव्ह रुग्ण\nधारावी आणि दादर परिसरात रुग्णसंख्येत घट\nधारावीत दिवसभरात 13 नव्या रुग्णांची नोंद\nदादरमध्ये 16 तर माहीममध्ये 34 नवे रुग्ण\nदुसरं कमिशन बसवून काय साध्य होणार नाही - पटोले\n'एखाद्या समाजाला मागास ठरवण्याचे केंद्राला अधिकार'\nनाना पटोलेंचा राज्य सरकारला घरचा आहेर\nराज्य सरकारला कोणताही धोका नाही - नाना पटोले\nभाजपच्या नवनव्या तारखांवरून पटोलेंचा टोला\nएनआयव्हीनं रिसर्चसाठी नेली होती माकडं\nसर्व माकडं सुरक्षित, यशस्वी लसीकरणाचे प्रयोग\nTTCची प्रयोगासाठी माकडं पकडून देण्यास मदत\nमुख्य वनजीव रक्षकांची घेतली होती परवानगी\nकाही माकडं परत मूळ अधिवासात सोडली\nएनआयव्हीसोबतच टीटीसीचाही खारीचा वाटा\nराज्यात निवडणूक राजकीय पक्षाचा भाग - पटोले\nप्रत्येकजण तयारी करत असतात - नाना पटोले\n'विधानसभा स्वबळावर लढण्याची तयारी करा'\n'कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोनिया गांधींच्या सूचना'\nकेंद्र सरकारनं मात्र पालन केलं नाही - नाना पटोले\nदेशात वाईट स्थिती झाली - नाना पटोले\nनाना पटोलेंची केंद्र सरकारवर टीका\nमुंबई - 7 किलो युरेनियम जप्त प्रकरण\nयुरेनियम प्रकरणाचा NIAकडे दिला तपास\nएटीएसनं 2 जणांना घेतलं होतं ताब्यात\nकोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/money/motilal-oswal-gives-buy-rating-of-29-percent-in-eicher-motors-share-mhpw-627354.html", "date_download": "2021-12-05T07:52:27Z", "digest": "sha1:JLITCN4MFAGZFUJCONVUAKF4GUOUEKOY", "length": 8579, "nlines": 81, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'या' ऑटो शेअरमध्ये 29 टक्के रिटर्न्स अपेक्षित, मोतीलाल ओसवालकडून BUY रेटिंग – News18 लोकमत", "raw_content": "\n'या' ऑटो शेअरमध्ये 29 टक्के रिटर्न्स अपेक्षित, मोतीलाल ओसवालकडून BUY रेटिंग\n'या' ऑटो शेअरमध्ये 29 टक्के रिटर्न्स अपेक्षित, मोतीलाल ओसवालकडून BUY रेटिंग\nब्रोकरेज आणि रिसर्च फर्म मोतीलाल ओसवाल (Motilal Oswal) यांना आयशर मोटर्समध्ये (Eicher Motors share) 29 टक्के रिटर्न्सच्या टार्गेटसह गुंतवणुकीचा सल्ला आहे.\nमुंबई, 5 नोव्हेंबर : शेअर बाजारात (Share Market) हजारो कंपन्यामधून गुंतवणुकीसाठी एखादी कंपनी निवडणे कठीण काम असतं. त्यामुळे किरकोळ गुंतवणूकदार एक्सपर्ट आणि मोठ्या गुंतवणूकदारांना फॉलो करतात. ब्रोकरेज आणि रिसर्च फर्म मोतीलाल ओसवाल (Motilal Oswal) यांना आयशर मोटर्समध्ये (Eicher Motors share) 29 टक्के रिटर्न्सच्या टार्गेटसह गुंतवणुकीचा सल्ला आहे. मोतीलाल ओसवालचं म्हणणं आहे की, आयशर मोटर्समध्ये 1 वर्षात आपण हे लक्ष्य (Eicher Motors share target) साध्य होताना पाहू शकतो. सध्या हा स्टॉक 2522 रुपयांच्या आसपास आहे. एक वर्षात 29 टक्क्यांनी वाढ दाखवून, स्टॉक 3250 रुपयांवर जाताना दिसेल. मोतीलाल ओसवालचा अंदाज आहे की, High Growth Realization मुळे कंपनीची वाढ आमच्या अपेक्षेपेक्षा चांगली झाली आहे. दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा नफा 8.7 टक्क्यांनी वाढून 373 कोटी रुपये झाला आहे. तर आर्थिक वर्ष 2021 च्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा नफा 343 कोटी रुपये होता, तर आर्थिक वर्ष 2022 च्या पहिल्या तिमाहीत कंपनीचा नफा 237 कोटी रुपये होता. LPG cylinder: घरगुती गॅस सिलेंडरच्या सब्सिडीबाबत मोदी सरकारची नवी योजना, वाचा कुणाच्या खात्यात येणार पैसे या तिमाहीत कंपनीचे उत्पन्न 5.4 टक्क्यांनी वाढून 2,250 कोटी झाले. जे मागील वर्षी या तिमाहीत 2134 कोटी होते. तर या आर्थिक वर्षात पहिल्या तिमाहीत उत्पन्न 1974 कोटी होते. रॉयल एनफिल्डचे व्हॉल्यूम जवळपास सपाट राहिली. Volvo Eicher Commercial Vehicles (VECV) च्या व्यवसायावर नजर टाकली तर, कंपनीने या कालावधीत एकूण 15,134 युनिट्सची विक्री केली आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत 8,167 युनिट्सची विक्री केली होती. Business Idea: नोकरी करता करता अत्यंत कमी खर्चात सुरू करा हा व्यवसाय, दरमहा होईल बंपर कमा मोतीलाल ओसवाल सांगतात की, आयशर मोटर्सने देशांतर्गत बाजारपेठे सोबत परदेशी बाजारपेठेतही आपले नेटवर्क विकसित केले आहे. कंपनीने आपल्या परदेशी नेटवर्कमध्ये 9 एक्स्क्लुझिव्ह स्टोअर जोडले आहे��. याशिवाय 3 नवीन मल्टीब्रँड आउटलेट देखील जोडण्यात आले आहेत. यासह, कंपनीच्या एकूण एक्स्क्लुझिव्ह स्टोअरची संख्या 149 वर पोहोचली आहे तर एकूण स्टोअरची संख्या 650 हून अधिक झाली आहे. याशिवाय, आयशर मोटर्सने दुसऱ्या तिमाहीत 14 नवीन स्टुडिओ स्टोअर्स जोडले आणि त्यांच्या स्टुडिओची एकूण संख्या 1052 झाली आहे. कंपनीने देशांतर्गत बाजारात 20 नवीन स्टोअर्स देखील जोडले आहेत. त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेतील दुकानांची संख्या 1053 वर गेली आहे. भविष्यातही कंपनीच्या व्यवसायात चांगली वाढ होईल हे लक्षात घेऊन या शेअरचे BUY रेटिंग लक्षात घेऊन मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने 3250 रुपयांचे टार्गेट ठेवून खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.\n'या' ऑटो शेअरमध्ये 29 टक्के रिटर्न्स अपेक्षित, मोतीलाल ओसवालकडून BUY रेटिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai/workshop-of-writers-artists-in-the-presence-of-the-governor-akp-94-2663675/", "date_download": "2021-12-05T07:54:31Z", "digest": "sha1:YYTIOV72EKI5S6NXOHGQQHXCTNKYU7LK", "length": 16105, "nlines": 216, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Workshop of writers artists in the presence of the Governor akp 94 | राजभवनात क्रांतिकारकांचे दालन; राज्यपालांच्या उपस्थितीत लेखक, कलावंतांची कार्यशाळा", "raw_content": "रविवार, ५ डिसेंबर, २०२१\nराजभवनात क्रांतिकारकांचे दालन; राज्यपालांच्या उपस्थितीत लेखक, कलावंतांची कार्यशाळा\nराजभवनात क्रांतिकारकांचे दालन; राज्यपालांच्या उपस्थितीत लेखक, कलावंतांची कार्यशाळा\nराजभवनात पहिल्यांदाच अशा प्रकारची लेखक व कलाकारांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.\nWritten By लोकसत्ता टीम\nराज्यपालांच्या उपस्थितीत लेखक, कलावंतांची कार्यशाळा\nमुंबई : राजभवनात पहिल्यांदाच लेखक व कलाकारांची एक आठवड्याची निवासी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत या कार्यशाळेचा समारोप करण्यात आला. या कार्यशाळेतून राजभवनात महाराष्ट्रातील क्रांतिकारकांचे दालन तयार करण्याची सूचना पुढे आली. तर मुंबई विद्यापीठात नृत्य विभाग सुरू करण्यात येणार असल्याचे कु लुगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी\nVideo : अमित ठाकरेंचं राज्यातील जनतेला आवाहन; म्हणाले, “येत्या ११ डिसेंबरला…\nIND vs NZ : शाब्बास रे पठ्ठ्या.. एजाजचा पराक्रम पाहून शरद पवारही झाले खूश; म्हणाले, ‘‘मुंबईत जन्मलेला आणि…”\nसचिन वाझेंनी परमबीर सिंग यांच्यासाठी वसुली केली; पोलिस���ंनी दाखल केलेल्या आरोपपत्रात दावा\nपरमबीर सिंग यांना अटकेपासून संरक्षण मग हृषिकेश देशमुखांना का नाही; वकिलांचा कोर्टात सवाल\nराजभवनात पहिल्यांदाच अशा प्रकारची लेखक व कलाकारांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यात इतिहासकार व लेखक डॉ. विक्रम संपत, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर, प्र-कुलगुरू रवींद्र कुलकर्णी, रहस्यकथा लेखिका मंजिरी प्रभू, बंगळूरु येथील नृत्य दिग्दर्शिका मधू नटराज व दिल्ली येथील सृजनात्मक लेखक व संपादकीय चित्रण कलाकार रणकसिंह मान सहभागी झाले होते.\nदेश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना राजभवन येथील भूमिगत बंकरमध्ये महाराष्ट्रातील क्रांतिकारकांचे प्रेरणादायी दालन स्थापन करावे, अशी सूचना संपत यांनी केली.\nराजभवनातील या दालनामध्ये वासुदेव बळवंत फडके, सावरकर बंधू, मॅडम भिकाजी कामा, चाफेकर बंधू, गणेश वैशंपायन, व्ही.बी. गोगटे, यांच्यासह इतर. क्रांतिकारकांचा समावेश असावा, तसेच १९४६ मध्ये मुंबई येथे रॉयल नेव्ही विरुद्ध झालेल्या नौदलाच्या सशस्त्र लढ्याचा इतिहास नमूद केला जावा, असे त्यांनी सांगितले.\nमुंबई विद्यापीठात ललित कला, लोककला व संगीत विभाग आहे, मात्र नृत्य विभाग नाही, याबाबत नृत्य दिग्दर्शिका मधू नटराज यांनी केलेल्या निरीक्षणाची दखल घेऊन लवकरच विद्यापीठात नृत्य विभाग सुरू करण्याबद्दल आपण पावले उचलणार असल्याची माहिती डॉ. सुहास पेडणेकर यांनी दिली.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nमराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.\nन्यायालयाचा ‘अंतिम’ आदेश नसल्याने शालेय बसवर अद्याप कारवाईचा बडगा नाही\n“इंदिरा गांधींच्या काळात ‘नाही’ म्हणण्याची मुभा होती, पण आता काँग्रेसमध्ये…”, गुलाम नबी आझाद यांचा पक्षनेतृत्वावर निशाणा\n“प्रत्येक माणसाला बजावून एकच सांगायचं…लढ”, प्रसाद ओकची पोस्ट व्हायरल\nVideo : बुलढाण्यातील वस्तीत शिरला वाघ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण\nबाबा रामदेव यांच्याकडून जाणून घ्या, ‘या’ ४ योगासनांमुळे रक्तदाब कसा नियंत्रित होईल\nनागालँडमध्ये गोळीबार���त १३ नागरिकांचा मृत्यू ; राहुल गांधींचा भारत सरकारला संतप्त सवाल, म्हणाले…\n“मी कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही, पण….;” कंगना रणौतचं उत्तर प्रदेश निवडणुकांबद्दल महत्वाचं विधान\nनीरज चोप्रा बनला चिमुकल्यांचा ‘भालाफेक प्रशिक्षक’; त्यावर पंतप्रधान मोदी म्हणाले, “हे पाहून…”\n५२ लाखांचा घोडा, ९ लाखांची मांजर; २०० कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी सुकेश चंद्रशेखरची जॅकलिनवर उधळपट्टी\nराजधानी दिल्लीत ओमायक्रॉनचा शिरकाव; देशात नव्या व्हेरिएंटने बाधित पाचवा रुग्ण सापडला\nओमायक्रॉनचा धोका अन् देशात महिन्याभरात २५ लाख लग्न; आरोग्य तज्ज्ञांनी दिला इशारा, म्हणाले…\n“Omicron मुळे जानेवारीत करोनाची तिसरी लाट येणार, पण…”; अभ्यासातून समोर आली दिलासादायक माहिती\nपहिल्या पत्नीवर फरहान अख्तरचे होते जीवापाड प्रेम, ‘या’ अभिनेत्याच्या भावामुळे मोडला १९ वर्षांचा संसार\nPHOTOS : IPL २०२२ पूर्वी मुंबई इंडियन्सनं संघाबाहेर केलेले २० क्रिकेटपटू; ‘हे’ दोघे आहेत मराठी\nPhotos : मुंबईत गेट वे ऑफ इंडियाजवळ जगातील सर्वात मोठा राष्ट्रध्वज, १४०० किलोच्या तिरंग्याचे खास फोटो\nVideo : अमित ठाकरेंचं राज्यातील जनतेला आवाहन; म्हणाले, “येत्या ११ डिसेंबरला…\nIND vs NZ : शाब्बास रे पठ्ठ्या.. एजाजचा पराक्रम पाहून शरद पवारही झाले खूश; म्हणाले, ‘‘मुंबईत जन्मलेला आणि…”\nसचिन वाझेंनी परमबीर सिंग यांच्यासाठी वसुली केली; पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात दावा\nपरमबीर सिंग यांना अटकेपासून संरक्षण मग हृषिकेश देशमुखांना का नाही; वकिलांचा कोर्टात सवाल\nममता बॅनर्जी आदित्य ठाकरेंना लिफ्टपर्यंत सोडायला आल्या आणि म्हणाल्या, “तुम्ही…”; संजय राऊतांनी सांगितला ‘तो’ प्रसंग\nराज्यात ‘ओमायक्रॉन’चा पहिला रुग्ण ; डोंबिवलीत बाधित आढळल्याने चिंतेत वाढ; देशातील रुग्णसंख्या चारवर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya/athour-mapia/book-the-fortune-men-about-life-of-mahmood-mattan-by-author-nadifa-mohamed-zws-70-2633525/", "date_download": "2021-12-05T08:29:44Z", "digest": "sha1:MEIYQLTOA4VTEBZYPU3R35RY3H4I7P6J", "length": 32552, "nlines": 224, "source_domain": "www.loksatta.com", "title": "book the fortune men about life of mahmood mattan by author nadifa mohamed zws 70 | बुकरायण : उत्सवानंतरचा सन्नाट क्षण", "raw_content": "रविवार, ५ डिसेंबर, २०२१\nबुकरायण : उत्सवानंतरचा सन्नाट क्षण\nबुकरायण : उत्सवानंतरचा सन्नाट क्षण\nकादंबरी सुरू होते सहाव्या जॉर्जच्या मृत्यूकाळातील ब्रिटन��्या टायगर बे या स्थलांतरितांच्या वस्तीत\nWritten By लोकसत्ता टीम\nमेहमूद मटान या व्यक्तीच्या आयुष्यात घडलेल्या उत्सवानंतरच्या सन्नाट क्षणांना कथात्मक लेपनातून जिवंत करण्याचा नदीफा मोहमद यांचा प्रयत्न ‘द फॉर्च्यून मेन’ कादंबरीला ‘कुण्या एका काळातील कृष्णवंशीयांवरील अन्याय’ गटातील पारंपरिक कादंबऱ्यांपेक्षा वाचनीय बनवतो..\nबुकबातमी : कोळिकोड की जयपूर\nबुकबातमी : महाराष्ट्रातल्या दुष्काळाचा हिशेब…\nपुरस्कार पटकावण्याचा प्राबल्यइतिहास असणाऱ्या ब्रिटनमधील नदीफा मोहमद या एकमेव लेखिकेचा यंदा बुकरच्या लघुयादीत समावेश आहे. जी जन्माने आणि कर्मानेही ब्रिटिश नाही. अगदीच चिमुरडय़ा अवस्थेत सोमालियामधील हर्गेझा (आताचे सोमालीलॅण्ड) प्रांतातून अल्पावधीसाठी स्थलांतरित झालेल्या कुटुंबासह ती लंडनमध्ये धडकली. सोमालियात पाहिलेल्या कचकडय़ा टीव्हीवरील अमिताभ बच्चनचे देमारपट आणि महाभारतासारख्या भारतीय टीव्ही मालिकांच्या स्मृतिखुणा पुसत तिचा इंग्रजीशी भाषासंकर झाला. पुढे सोमालियातील युद्धस्थितीने तिच्या कुटुंबाचे ब्रिटनवास्तव्य कायम केले, मात्र या देशात वाढताना नदीफा मोहमद मात्र सोमालियाच्या मुळोपासनेत रमली. ब्रिटनमध्येच नव्हे तर जगभरात विखुरलेल्या सोमाली जनमनांचा अभ्यास तिने सुरू केला. ‘ग्रॅण्टा’ या मासिकासाठी दहा वर्षांपूर्वी लिहिलेल्या ‘फॅ्रगमेण्ट्स ऑफ ए नेशन’ या निबंधात (जो granta.com/fragments-of-a-nation/ या लिंकवर आजही उपलब्ध आहे.) तिच्या एकूण लेखनप्रेरणेचा उगम दिसतोच, शिवाय तिच्या ताज्या ‘द फॉर्च्यून मेन’ या कादंबरीची रूपरेषाही उमगते.\nसाधारणत: विशीमध्ये असताना तिच्या हाती ब्रिटनमध्ये सोमाली नागरिकांवर झालेल्या अन्यायाचा एक दाखला आला. १९५२ साली एका गोऱ्या महिलेच्या हत्येबाबत मेहमूद मटान नावाच्या कुणा भणंगावर गुन्हा गुदरून फाशी देण्याचा. या घटनेच्या तब्बल ५० वर्षांनंतर तो खुनी नसल्याचा जाहीर निर्वाळा न्यायालयाने दिला. चुकीच्या फाशीबद्दल मेहमूद मटानच्या कुटुंबाला काही लाख पौंडाची नुकसानभरपाईही दिली गेली. पण मेहमूद मटानवरील अन्यायाची ही कथा नदीफा मोहमदसाठी कुण्या एकाची मरणगाथा म्हणून राहिली नाही, तर त्याबाबतच्या तिच्या अधिक संशोधनाला पंख फुटू लागले. तब्बल १७ वर्षे ब्रिटनमधील सरकारी दप्तरांतून हाती येईल तो तपशी��, खटल्यासंबंधित वृत्तपत्रांतून आलेली माहिती, मेहमूद मटानच्या नातेवाईकांचा शोध, मुलाखती, सोमालियात- हर्गेझा प्रांतात- सातत्याने फेऱ्या आणि तिथल्या आप्तांच्या जगण्याशी परिचय करून घेता-घेता तिच्यातील कथाकार जागी झाली. मेहमूद मटानची कहाणी चितारण्याआधी तिने दोन कादंबऱ्यांद्वारे लेखन उमेदवारी केली. पहिली स्वत:च्या वडिलांच्या धाडसी स्थलांतरांवर बेतलेली; तर दुसरी सोमालियामधील यादवी युद्धावर आधारलेली. त्यांतून पुरेसा लेखन दमसास प्राप्त झाल्यानंतरच तिचा मेहमूद मटानबाबतचा पछाड कागदावर उतरला. मेहमूद मटान या व्यक्तीच्या आयुष्यात घडलेल्या उत्सवानंतरच्या सन्नाट क्षणांना कथात्मक लेपनातून जिवंत करण्याचा नदीफा मोहमदचा हा प्रयत्न ‘द फॉर्च्यून मेन’ कादंबरीला ‘कुण्या एका काळात गोऱ्यांकडून कृष्णवंशीयांवरचा अन्याय’ या गटातील पारंपरिक कादंबऱ्यांपलीकडे वाचनीय बनवतो.\nकादंबरी सुरू होते सहाव्या जॉर्जच्या मृत्यूकाळातील ब्रिटनच्या टायगर बे या स्थलांतरितांच्या वस्तीत. आफ्रिकेतील निर्वासित-शरणार्थी आणि चांगले आयुष्य जगण्याच्या हव्यासापायी ब्रिटनला येऊन पोहोचलेले आशियाई यांच्या दाटीवाटीने मुर्दाड बनलेल्या अधोलोकात. तिथे गोऱ्यांची सत्ता आणि मालमत्ता असली तरी सोमाली, जमैकन, वेस्ट इंडियन, चिनी आणि भारतीयांची गर्दी बरीच असल्याने मटका, जुगार आदी गरजेपुरते पैसे मिळविण्याचे प्रच्छन्न मार्ग चिकार तयार होतात. सुमारे १९५२च्या काळातील या असभ्यांच्या, अ-सद्गृहस्थांच्या कळपातून मेहमूद मटान ठळक व्हायला लागतो. सोमालियातून जगभर फिरणाऱ्या व्यापारी जहाजांतून पडेल ती कामे करून ब्रिटनमध्ये स्थिरावण्याची धडपड करणारा मटान रुचेलशी नोकरी मिळत नसल्याने घोडय़ांच्या शर्यतीवर पैसे लावण्यापासून जुगारअड्डय़ांच्या वैविध्यपूर्ण फेऱ्या करतो. टायगर बे परिसरातच त्याचा गौरवर्णीय तरुणीशी प्रेमविवाह होतो. मात्र अल्पावधीत तीन मुले प्रसवणाऱ्या या बापाला त्याच्या कुटुंबापासून सासू विलग करते. आर्थिक अक्षमतेच्या कारणामुळे कुटुंबाला पारखा झालेला मटान पैसे मिळविण्याच्या सोप्या मार्गानी आणखी रसातळाला जाण्याच्या स्थितीत येतो. टायगर बे भागात जीवनावश्यक आणि चैनीच्या वस्तू विकणाऱ्या मोठय़ा दुकानातील ज्यू मालकिणीची गळा चिरून हत्या केल्याचा त्याच्यावर आरोप लावला जातो. तो सिद्ध करणाऱ्यासाठी सगळाच भवताल त्याच्या विरोधात उभा राहातो.\nकादंबरीच्या आरंभीचा भाग या टायगर बे परिसराचा फेरफटका आहे. इथल्या गल्ल्या, खानावळी, ‘अमृततुल्य’ आणि कॉफी ओतणारी उपाहारगृहे तसेच तिथले वातावरण यांच्या वर्णनांत भारतीय वाचकाला अडकण्यासाठी अनेक केंद्रे आहेत. एका ठिकाणी ‘भारत आपल्या ताब्यातून सोडून दिला आता सोमालिया कधी सोडणार’ असा ब्रिटिशांबद्दल सोमाली नागरिकांच्या चर्चेचा रोख आहे, तर एका भागात ग्रामोफोनच्या तबकडीवरील मोहंमद रफीच्या गाण्यामुळे तयार झालेल्या स्वरमुग्ध वातावरणाचे वर्णन आहे. इतकेच नाही, तर कादंबरीचा नायक मेहमूद मटान बिल्लाखान नावाच्या एका भारतीय वंशाच्या समदु:ख्याला ‘जनम में ये काम कभी खत्म होगा या नहीं’ असा ब्रिटिशांबद्दल सोमाली नागरिकांच्या चर्चेचा रोख आहे, तर एका भागात ग्रामोफोनच्या तबकडीवरील मोहंमद रफीच्या गाण्यामुळे तयार झालेल्या स्वरमुग्ध वातावरणाचे वर्णन आहे. इतकेच नाही, तर कादंबरीचा नायक मेहमूद मटान बिल्लाखान नावाच्या एका भारतीय वंशाच्या समदु:ख्याला ‘जनम में ये काम कभी खत्म होगा या नहीं’ असे चक्क हिंदूीत दरडावताना ऐकू येतो. प्रेमभंगाचा राग तरुणीच्या हत्यासुडात व्यक्त करणारे अजितसिंग नावाचे मटानच्या आधी फाशीवर गेलेले भारतीय पात्रही यात आहे. अन् त्याच्या धर्मओळखीबाबत तुरुंगात गोंधळातून चालणारी चुकीची गमतीशीर चर्चा आहे. लेखिकेने या वातावरणाचा वापर करताना हिंदूी संदर्भाचा आणि सोमाली नागरिकांनी रिचविलेल्या हिंदी सिनेमांचा पुरता अभ्यास केलेला दिसतो. ‘किताब’, ‘नमस्ते’, ‘साहिब’, ‘हरामी’, ‘क्या मसला है’ असे चक्क हिंदूीत दरडावताना ऐकू येतो. प्रेमभंगाचा राग तरुणीच्या हत्यासुडात व्यक्त करणारे अजितसिंग नावाचे मटानच्या आधी फाशीवर गेलेले भारतीय पात्रही यात आहे. अन् त्याच्या धर्मओळखीबाबत तुरुंगात गोंधळातून चालणारी चुकीची गमतीशीर चर्चा आहे. लेखिकेने या वातावरणाचा वापर करताना हिंदूी संदर्भाचा आणि सोमाली नागरिकांनी रिचविलेल्या हिंदी सिनेमांचा पुरता अभ्यास केलेला दिसतो. ‘किताब’, ‘नमस्ते’, ‘साहिब’, ‘हरामी’, ‘क्या मसला है’, ‘जल्दी करो’, ‘दुनिया’, ‘खलास’ हे शब्द किंवा शब्दमाला सहजपणे इथल्या संवादांत शोभून जातात.\n‘सुटा-बुटातल्या कन्हय्या’ रूपात १९४७ मध्ये ब्रिटनमध्ये दाखल झालेला मटान याचा हर्गेझा या आत्ता सोमालीलॅण्डमध्ये असलेल्या प्रांतापासून जगभरच्या भ्रमंतीचा प्रवास आणि हत्या झालेल्या ज्यू महिलेच्या कुटुंबाचा इतिहास अशा दोन पातळ्यांवर कादंबरी पुढे सरकते. लिली व्होल्पर्ट या महिलेच्या हत्येसाठी मटानला फाशी जावे लागले. कादंबरीत या पात्राचे नाव व्हायलेट वोलाकी करण्यात आले आहे. तेवढाच कथा रचण्यासाठी घडलेल्या इतिहासात केलेला बदल. बाकी खऱ्या इतिहासाला कल्पनेचे अस्तर जोडून मेहमूद मटानची व्यक्तिरेखा रंगविली आहे. तो कमालीचा धर्मभोळा अन् श्रीमान सत्यवादी आहे. कुटुंबवत्सल असल्याने पत्नी आणि मुलांवरील त्याचे अमाप प्रेमही दाखविले आहे. हॉलीवूडचे सुखांती सिनेमा पाहून सत्याचाच अंतिमक्षणी विजय होतो ही त्याची कडवी धारणा असल्यामुळे आपण गुन्हाच केला नसल्याने नक्कीच सुटणार हा त्याचा विश्वास तुटत नाही. हर्गेझामधून लहानपणीच पळून विविध आफ्रिकी राष्ट्रांत स्वत:ला घडवत जाणाऱ्या मटानचे आरंभिक आयुष्य नदीफा मोहमद यांनी बऱ्याचअंशी रिचर्ड बर्टनी साहसांसारखे चित्रित केले आहे. सोमाली, स्वाहिली, अरेबिक, इंग्लिश आणि हिंदूी या भाषेवर पोटापुरते प्रभुत्व मिळविणारा मटान जहाजावरील नोकरीनिमित्ताने अमेरिकेच्या किनाऱ्यापासून मुंबई, चीनमधील बंदरांमध्ये भटकल्याचे आणि रंगेल सौदागराचे जगणे अनुभवल्याचे तपशील येतात. वाळवंटातही तो सुख पटकाविण्यात यशस्वी होताना दिसतो. ब्रिटनमध्ये आल्यानंतर मात्र त्याची सुखनौका गटांगळ्या खाऊ लागते. कागद उद्योगात काम करणाऱ्या लॉरा या गोऱ्या तरुणीचे मनजिंकून तो तिच्याशी लग्न करतो. तिच्यावर नि:स्वार्थ प्रेम करतो. मात्र संसाराचे गाडे सुरळीत ठेवणारे अर्थचक्र त्याला सापडत नाही. भुरटय़ा चोऱ्या, अवैध उद्योगांतून त्याची वाट चुकत जाते. तरीही पोशाख, राहणीमान यांबाबत आपल्या तत्त्वांना तो मुरड घालत नाही. खुनाच्या आरोपाला, चुकीच्या पद्धतीने चालणाऱ्या खटल्याला आणि त्याला गोवण्यासाठी अनेकांकडून केल्या जाणाऱ्या खोटय़ा साक्षींनाही तो न भिता सामोरा जातो. आपल्या निर्दोषत्वावर ठाम राहतो.\nदीड दशकाचे संशोधन आणि या काळात प्रगल्भ होत गेलेल्या जाणिवांतून नदीफा मोहमदचे लेखनतंत्र विकसित झाले आहे. सोमालियातील नागरिक शतकभर जगात का विखुरले, त्���ांना त्यात काय अडचणी आल्या, धर्म-वंश आणि परंपरांची भिन्नता असलेल्या राष्ट्रांत त्यांची प्रगती किंवा अधोगती कशी झाली, यांचे संदर्भ रिपोर्ताजी शैलीत या कादंबरीमुळे वाचकाला माहीत होतात. कादंबरीतील एक सर्वात वेगाने वाचले जाणारे प्रकरण खटल्यातील मटानविरोधात दिल्या जाणाऱ्या खोटय़ा जबान्यांचे आहे. दोषी ठरवून फाशी देण्यापर्यंतचा प्रवास त्याच्या धैर्याची आणि वाचकाचीही कसोटी पाहणारा हळवा बनला आहे.\n१९५२ साली झालेल्या या अन्यायाविरोधात मटानच्या पत्नीने नव्वदीच्या दशकापर्यंत लढा दिला. महिलेच्या हत्येचा उलगडा झाला नाही, मात्र मटानला त्यात गोवण्यात आल्याचे आणि तो पूर्णपणे निर्दोष असल्याचे १९९८ साली सिद्ध झाले. निर्दोषत्व सिद्ध करण्याचा हा पाच दशकांचा लढा पुढली काही वर्षे ब्रिटनपुरत्या बातम्यांचा ठरून, पुढे विरून गेला. नदीफा मोहमदच्या या कादंबरीमुळे मेहमूद मटानच्या आयुष्याची कहाणी आता जगभर पोहोचली आहे.\nपुरस्कार पटकावण्याचा प्राबल्य इतिहास असणाऱ्या ब्रिटनमधील नदीफा मोहमदला या कादंबरीसाठी पुरस्कार मिळाला, तर ब्रिटनमध्ये जल्लोष होईलच, पण त्याहून कैकपटीने सोमालीलॅण्ड या जगासाठी अनभिज्ञ असलेल्या देशाचा तो सर्वाधिक विजय असेल. जगण्याचा उत्सव करण्यासाठी या भूमीतून फेकल्या गेलेल्या माणसांच्या इतिहासाला पुनर्जीवित केल्याबद्दलचा\nलेखिका : नदीफा मोहमद\nप्रकाशक : पेंग्विन बुक्स\nपृष्ठे : ३७४, किंमत : ७९९\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nमराठीतील सर्व बुकमार्क बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.\nVIRAL VIDEO : सुंदर एअर होस्टेसने विमानतळावरच केला डान्स; Lazy Lad गाण्यावर तिचे स्टेप्स पाहून तुम्ही म्हणाल…\n’ शुबमन गिलनं चौकार ठोकताच वानखेडेवर प्रेक्षकांनी दिल्या घोषणा; VIDEO व्हायरल\nकाँग्रेस नेत्याने युपीच्या उपमुख्यमंत्र्यांना ‘त्या’ वक्तव्यावरून सुनावले; म्हणाले, “लुंगी घालणारी प्रत्येक व्यक्ती….”\n“इंदिरा गांधींच्या काळात ‘नाही’ म्हणण्याची मुभा होती, पण आता काँग्रेसमध्ये…”, गुलाम नबी आझाद यांचा पक्षनेतृत्वावर निशाणा\n“प्रत्येक माणसा���ा बजावून एकच सांगायचं…लढ”, प्रसाद ओकची पोस्ट व्हायरल\nVideo : बुलढाण्यातील वस्तीत शिरला वाघ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण\nबाबा रामदेव यांच्याकडून जाणून घ्या, ‘या’ ४ योगासनांमुळे रक्तदाब कसा नियंत्रित होईल\nनवीन अवतारात सादर होणार KTM 390 Adventure २०२२, जाणून घ्या काय आहेत खास वैशिष्ट्ये\nनागालँडमध्ये गोळीबारात १३ नागरिकांचा मृत्यू ; राहुल गांधींचा भारत सरकारला संतप्त सवाल, म्हणाले…\n“मी कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही, पण….;” कंगना रणौतचं उत्तर प्रदेश निवडणुकांबद्दल महत्वाचं विधान\nनीरज चोप्रा बनला चिमुकल्यांचा ‘भालाफेक प्रशिक्षक’; त्यावर पंतप्रधान मोदी म्हणाले, “हे पाहून…”\nपहिल्या पत्नीवर फरहान अख्तरचे होते जीवापाड प्रेम, ‘या’ अभिनेत्याच्या भावामुळे मोडला १९ वर्षांचा संसार\nPHOTOS : IPL २०२२ पूर्वी मुंबई इंडियन्सनं संघाबाहेर केलेले २० क्रिकेटपटू; ‘हे’ दोघे आहेत मराठी\nPhotos : मुंबईत गेट वे ऑफ इंडियाजवळ जगातील सर्वात मोठा राष्ट्रध्वज, १४०० किलोच्या तिरंग्याचे खास फोटो\n५२ लाखांचा घोडा, ९ लाखांची मांजर; २०० कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी सुकेश चंद्रशेखरची जॅकलिनवर उधळपट्टी\nराजधानी दिल्लीत ओमायक्रॉनचा शिरकाव; देशात नव्या व्हेरिएंटने बाधित पाचवा रुग्ण सापडला\nओमायक्रॉनचा धोका अन् देशात महिन्याभरात २५ लाख लग्न; आरोग्य तज्ज्ञांनी दिला इशारा, म्हणाले…\n“Omicron मुळे जानेवारीत करोनाची तिसरी लाट येणार, पण…”; अभ्यासातून समोर आली दिलासादायक माहिती\nVideo : अमित ठाकरेंचं राज्यातील जनतेला आवाहन; म्हणाले, “येत्या ११ डिसेंबरला…\nनागालँडमध्ये मध्यरात्री गोळीबार, १३ नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू; केंद्रीय गृहमंत्र्यांनी व्यक्त केला घटनेवर संताप", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.thosprahar.com/%F0%9F%85%B0%EF%B8%8F-amalner-katta-vaccination-campaign-closed-in-amalner/", "date_download": "2021-12-05T08:07:29Z", "digest": "sha1:WPJ2N4UNQ7MHBSISHCD2Y33DEQQBYJEY", "length": 9709, "nlines": 106, "source_domain": "www.thosprahar.com", "title": "?️ अमळनेर कट्टा... अमळनेरात लसीकरण मोहिम बंद - ThosPrahar News | Thos Nirbhid Marathi Batmya", "raw_content": "\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nवस्त्रहरणाच्या सीन शूटिंग नंतर ढसाढसा रडली द्रौपदी..पहा काय होत कारण..\nघाबरू नका हे आहेत उपाय आणि उपचार..\nअमळनेर: दामिनी पथकाचे मुंदडा विद्यालयात समुपदेशन..सर्व शाळांना देणार भेट..\nअमळनेर: एकतास येथे पिक नियोजनाची जलमिञांची गावसभा संपन्न..\nअमळनेर: सोनू भटू चौधरी यांची जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी व अंमळनेर तालुकाध्यक्ष छोटू रमेश चौधरी यांची निवड..\n️ अमळनेर कट्टा… अमळनेरात लसीकरण मोहिम बंद\n️ अमळनेर कट्टा… अमळनेरात लसीकरण मोहिम बंद\n️ अमळनेर कट्टा… अमळनेरात लसीकरण मोहिम बंद\nअमळनेर : येथील ग्रामीण रुग्णालयात गेल्या सहा दिवसापासून जिल्हा स्तरावरून लस उपलब्ध नसल्याने लसीकरण मोहिम बंद पडली आहे.\nकोरोनापासून वाचण्यासाठी लस हा सर्वोत्तम पर्याय आहे,यासाठी प्रत्येक जण धडपडत आहे.परंतु ग्रामीण रुग्णालयात मागील सहा दिवसापासून जिल्हास्तरीय हाॅस्पिटल मधून लसी पाठविल्या जातात नाही.यामुळे अमळनेर तालुक्यातील गोरगरीबांसोबत सर्वाचेच हाल होत आहेत.अनेक नागरिक ग्रामीण रुग्णालयात येवून परत जातात.गेल्या सहा दिवसापासून लसच उपलब्ध न झाल्याने लसीकरण मोहिम बंद आहे.यामुळे अनेकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.\nव्यापारी महासंघातर्फे झामनदास सैनानी सह काही व्यापारी येत्या दोन तीन दिवसात जिल्हाधिकारी साहेबांना भेटायला जाणार आहेत.\nअमळनेर: दामिनी पथकाचे मुंदडा विद्यालयात समुपदेशन..सर्व शाळांना देणार भेट..\nअमळनेर: एकतास येथे पिक नियोजनाची जलमिञांची गावसभा संपन्न..\nअमळनेर: सोनू भटू चौधरी यांची जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी व अंमळनेर तालुकाध्यक्ष छोटू रमेश चौधरी यांची निवड..\nअमळनेर: सांगा कधी कळणार तुम्हाला व्याधी लागल्या आमच्या आयुष्याला..\nअमळनेर: सांगा कधी कळणार तुम्हाला व्याधी लागल्या आमच्या आयुष्याला..\nअमळनेर:अजून दोन तरुणी नेल्या पळऊन..\nठोसप्रहार न्यूज अँप डाउनलोड करा\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा ���ुन्हा दाखल..\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nअमळनेर : माईंड पार्लर मधील फलक, लोकांच्या चर्चेला उधाण…\nशशी थरूर यांचा 6 महिला खासदारांसोबत सेल्फी व्हायरल… कप्शनमुळे वादात..मागितली माफी…\nधक्कादायक: भाऊ झाला वैरी..अल्पवयीन बहिणीवरच केला भावांनी सतत बलात्कार..अल्पवयीन बहिणीवरच केला भावांनी सतत बलात्कार..गरोदर राहिल्यानंतर घटना उघडकीस..\nमहत्वाचे..पुरुषांच्या दाढी मुळे महिलांना जावे लागत आहे “या”आजाराला सामोरे..\nअमळनेर:अजून दोन तरुणी नेल्या पळऊन..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/article/agrostar-information-article/5fb4acc864ea5fe3bd87de43?language=mr&state=maharashtra", "date_download": "2021-12-05T07:29:08Z", "digest": "sha1:ZIPJ44KDRTUOEWKXQQXAHYHCXSJBGD7Y", "length": 3502, "nlines": 59, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - पिकांच्या किट,रोग नियंत्रण व वाढीसाठी बनवा ३ इन १ मध्ये जबरदस्त औषध! - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nजैविक शेतीदिशा सेंद्रिय शेती\nपिकांच्या किट,रोग नियंत्रण व वाढीसाठी बनवा ३ इन १ मध्ये जबरदस्त औषध\n\"शेतकरी बंधूंनो, आपल्या पिकांच्या वाढीसाठी व पिकांमध्ये किट व रोग नियंत्रणासाठी अमृत औषध बनवा घरच्या घरी . वाढीच्या अवस्थेत या औषधाची फवारणी केल्याने पिकावर कोणत्याही प्रकारची बुरशी येत नाही. यात लिंबाचा पाला असल्याने किटकसुद्धा फिरकत नाहीत. या अमृत औषधाच्या संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ पहा. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी क्लिक करा: संदर्भ:- दिशा सेंद्रिय शेती हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.\"\nउत्कृष्ट जुगाड - कांद्याची साठवणूक क्षमता वाढवण्याचा\nह्यूमिकचे शेतीतील महत्व व त्याचे फायदे\nचांगल्या प्रतीच्या कांदा बीजोत्पादनासाठी महत्वाचे नियोजन\nअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.popxo.com/article/benefits-of-dried-garlic-in-marathi/", "date_download": "2021-12-05T08:42:13Z", "digest": "sha1:YWCUZJPF4HDWZJCASKZLJGBAHZ2DILAX", "length": 7999, "nlines": 34, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "सुकलेल्या लसूणाचेही आहेत फायदेच फायदे, वाचा आणि त्याचा वापर करा", "raw_content": "\nसुकलेलं लसूण फेकण्याआधी हे वाचा.. तुम्हालाही बसेल धक्का\nकिचनमध्ये अशा अनेक वस्तू असतात ज्या कधी कधी आपण न वापरताच फेकून देतो. जुन्या झालेल्या वस्तू काय कामाच्या म्हणत आपण फ्रिजमधील भाज्या,फळं आपण अनेकदा न खाताच फेकून देतो. घरात फोडणीसाठी वापरल्या जाणाऱ्या लसूणाच्या बाबतीत तुम्ही असे करत असाल तर मग थोडं थांबा. कारण सुकलेलं लसूण हे फारच फायद्याचे आहे. त्याचे फायदे वाचाल तर मग तुम्ही सुकलेल्या लसूणाचा वापर सुरु आजपासूनच सुरु कराल. चला तर मग जाणून घेऊया या सुकलेल्या लसूणाचे आश्चर्यकारक फायदे\nपायांवर पाय ठेवून बसण्याची सवय मग तुम्ही हे वाचायलाच हवे\nओल्या लसणीचे जसे फायदे आहेत तसेच सुक्या लसूणचे सुद्धा आहे. शरीराला आवश्यक असलेले लोह पुरवण्याचे काम सुकलेले लसूण करते. तुमच्या शरीरातील उर्जा वाढवण्यासाठी सुकलेले लसूण कामी येते. लसूण तुमच्या शरीराला ऑक्सिजन पुरवण्याचे काम करते यामुळे तुमची पचनशक्ती सुधारते. तुमच्या शरीराला आवश्यक असलेले लोह तुम्हाला मिळाले की, तुमचा थकवा निघून जातो. संशोधनातून असे समोर आले आहे की, जर तुम्ही एक ते दोन सुकलेले लसूण खाल्ले तर तुम्हाला त्यामुळे ताकद मिळू शकते.\nफक्त ब्रेस्ट साईज वाढवायचं असेल तर खा हे सुपरफूड्स\nतुमच्या शरीराला आवश्यक असणारे लोह तुम्हाला सुकलेले लसूण देते. पण त्यासोबतच त्याच्या सेवनामुळे तुमची मज्जासंस्था निरोगी राहते. साधारण तीन ते चार लसूणच्या पाकळ्या तुम्हाला 190 मायक्रोग्रॅम इतके कॉपर पुरवतात. त्यामुळे तुमची मज्जासंस्था अगदी योग्यपद्धतीने कार्यरत राहते . शिवाय तुमच्या मेंदुसाठी आवश्यक असणाऱ्या फॅटी अॅसिड, मेलिन या घटकांनी निर्मितीही अगदी योग्य प्रमाणात करते. जर तुम्हाला फोडणीला लसूण घालणे शक्य असेल तर तुम्ही या सुकलेल्या लसूणाचा उपयोग करु शकता.\nसुकलेल्या लसूणमध्ये मॅगनीज असते. मॅग्नीज तुमच्या हाडांना बळकटी आणण्याचे काम करते. सुक्या लसूणच्या सेवनामुळे तुम्हाला Glycosytransferases नावाचे एन्झाईम मिळते. ज्यामुळेच तुमच्या हाडांची मजबूती टिकून राह��े. लहानमुलांमध्ये हाडांची योग्य वाढ होते. याशिवाय तुमच्या त्वचेसाठीही लसूण फारच फायद्याचे आहे कारण यामुळे कोलॅजन निर्मितीचे प्रमाण वाढते. त्यामुळे तुमच्या त्वचेच्या समस्या दूर होण्यास आपल्याला मदत मिळते. जर तुम्हाला काही जखमा असतील तर त्यादेखील भरुन निघतात.\nसुकलेल्या लसूणमध्ये योग्य प्रमाणात फॉस्फरस असते. आपल्या शरीरासाठी ते एक उत्तम मिनरल आहे. फॉस्फरस तुमच्या मूत्रपिंडाचे काम सुरळीत ठेवण्यास मदत करते. त्यामुळे मूत्रपिंडाचे काम सुरळीत सुरु राहते. तुमच्या दाताचे आरोग्य चांगले राहण्यासाठी फॉस्फरस उपयोगी पडते. दोन चमचे सुके लसूण तुम्ही खाल्ले तरी तुम्हाला त्याचा फायदा होईल.\nलसूण सुकल्यानंतर त्याचा रंग बदलतो.त्याचा तीव्र दर्प कमी होतो. त्यामुळे ते खाताना त्याचा वास जाणवत नाही. आता तुम्ही सुकलेलं लसूण अजिबात फेकू देऊ नका. ते नुसते खा किंवा त्याचा उपयोग तुम्ही फोडणीतही अगदी आारामात करा.\n2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.thosprahar.com/raver-tehsil-office-corona-waiting-for-funds/", "date_download": "2021-12-05T07:59:16Z", "digest": "sha1:CEVNT4UYGUCV575SRJ674STHMGTLMIDP", "length": 11468, "nlines": 107, "source_domain": "www.thosprahar.com", "title": "रावेर तहसिल कार्यालय कोरोना निधीच्या प्रतीक्षेत मागील वर्षी चां मिळालेला निधी रुग्ण सुविधांवर खर्च-तहसिलदार उषाराणी देवगुणे - ThosPrahar News | Thos Nirbhid Marathi Batmya", "raw_content": "\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nवस्त्रहरणाच्या सीन शूटिंग नंतर ढसाढसा रडली द्रौपदी..पहा काय होत कारण..\nघाबरू नका हे आहेत उपाय आणि उपचार..\nअमळनेर: दामिनी पथकाचे मुंदडा विद्यालयात समुपदेशन..सर्व शाळांना देणार भेट..\nअमळनेर: एकतास येथे पिक नियोजनाची जलमि���ांची गावसभा संपन्न..\nअमळनेर: सोनू भटू चौधरी यांची जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी व अंमळनेर तालुकाध्यक्ष छोटू रमेश चौधरी यांची निवड..\nमुख्यपेज/Rawer/रावेर तहसिल कार्यालय कोरोना निधीच्या प्रतीक्षेत मागील वर्षी चां मिळालेला निधी रुग्ण सुविधांवर खर्च-तहसिलदार उषाराणी देवगुणे\nरावेर तहसिल कार्यालय कोरोना निधीच्या प्रतीक्षेत मागील वर्षी चां मिळालेला निधी रुग्ण सुविधांवर खर्च-तहसिलदार उषाराणी देवगुणे\nरावेर तहसिल कार्यालय कोरोना निधीच्या प्रतीक्षेत\nमागील वर्षी चां मिळालेला निधी रुग्ण सुविधांवर खर्च-तहसिलदार उषाराणी देवगुणे\nरावेर : कोरोना व्हायरस संदर्भात शासनाने गतवर्षी रावेर तहसील प्रशासनाला कोरोना निर्मुलन रुग्ण सोई सुविधा साठी उपाययोजना उपलब्धतेकामी खर्च करायला 16 लाख रुपये दिले होते . यावर्षी सुध्दा कोरोना व्हायरसची दुसरी लाट असून लॉकडाऊन लावण्यात आले आहे परंतु यावर्षी शासना कडून कोरोना संदर्भात निधी मिळालेला नाही . गतवर्षी रावेर तहसील प्रशासनाला कोरोना संदर्भात खर्च करण्यासाठी 16 लाख रुपये आले होते . यामध्ये रावेर तहसील प्रशासनाने रुग्णवाहिका भाडे , डिझेल , जेवण व इतर बाबींवर 16 लाख रुपये खर्च केले होते परंतु यावर्षीदेखील कोरोनाची दुसरी लाट असून तहसील प्रशासनाला कोरोना संदर्भात कोणताही निधी अद्याप मिळालेला नाही\nमागील वर्षाचा निधी पूर्ण खर्च : तहसीलदार गतवर्षी शासनाकडून मिळालेला 16 लाख रुपये पूर्ण खर्च रुग्णवाहिका भाडे , डिझेल , जेवण व इतर बाबींवर खर्च झाला आहे . यावर्षी अद्याप कोरोना संदर्भात निधी मिळाला नसल्याचे तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी सांगितले .\nमहिलांवर अत्याचारच होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे -प्राचार्य डॉ जे बी अंजने\nअवैध दारू विक्री बंद साठी खिर्डीत महिलांचा एल्गार\nखिर्डी ते ऐंनपुर रस्त्यावर खडड्यांचे साम्राज्य सा.बां विभागाचे दुर्लक्ष..\nअखिल भारतीय आदिवासी विकास परिषद.. जळगांव जिल्हा शाखेतर्फेपरिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांना जाहिर पाठिंबा\nअखिल भारतीय आदिवासी विकास परिषद.. जळगांव जिल्हा शाखेतर्फेपरिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांना जाहिर पाठिंबा\nरावेर येथील पत्रकार शेख शरीफ यांना हैदराबाद येथे “उत्कृष्ट पत्रकारिता” या पुरस्काराने केले सन्मानित\nठोसप्रहार न्यूज अँप डाउनलोड करा\nकडेकोट बंदो���स्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nअमळनेर : माईंड पार्लर मधील फलक, लोकांच्या चर्चेला उधाण…\nशशी थरूर यांचा 6 महिला खासदारांसोबत सेल्फी व्हायरल… कप्शनमुळे वादात..मागितली माफी…\nधक्कादायक: भाऊ झाला वैरी..अल्पवयीन बहिणीवरच केला भावांनी सतत बलात्कार..अल्पवयीन बहिणीवरच केला भावांनी सतत बलात्कार..गरोदर राहिल्यानंतर घटना उघडकीस..\nमहत्वाचे..पुरुषांच्या दाढी मुळे महिलांना जावे लागत आहे “या”आजाराला सामोरे..\nअमळनेर:अजून दोन तरुणी नेल्या पळऊन..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A8_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87", "date_download": "2021-12-05T09:06:06Z", "digest": "sha1:MPPSJ5OAACP6NJJS2V3R7SR46BZX2OGE", "length": 6114, "nlines": 136, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:विकिपीडिया दालन साचे - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गाच्या यादीतील पाने ही साचे आहेत.\nहे पान विकिपीडियाच्या प्रशासनाचा भाग आहे व तो विश्वकोशाचा भाग नाही.\nपुढील साचा वर्ग नोंदी\nया वर्गात साचा नामविश्वाची पाने आहेत.त्याचा वापर लेखाचे वर्गीकरण किंवा इतर नामविश्वातील पानांसाठी करण्यात येऊ नये.\nया वर्गात साचा जोडण्यास:\nजर त्या साच्यास वेगळे दस्तावेजीकरण पान (बहुदा, \"साचा:template name/doc\" असे असलेले) असेल, तर\nअसे त्या पानाच्या खाली असलेल्या विभागात जोडा, तसे नसेल तर,\nहे साचा संकेताच्या शेवटी जोडा. त्यापूर्वी याची खात्री करा कि, ते त्याच ओळीत सुरु होते ज्यात संकेताचा शेवटचा वर्ण आहे.\n\"विकिपीडिया दालन साचे\" वर्गातील लेख\nएकूण ५ पैकी खालील ५ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ डिसेंबर २०१६ रोजी २१:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://anandghare2.wordpress.com/2013/01/27/%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%87/", "date_download": "2021-12-05T09:15:12Z", "digest": "sha1:N5JI6FFMLKEHPIGKNAIHD763FPXGJ2NR", "length": 18715, "nlines": 240, "source_domain": "anandghare2.wordpress.com", "title": "मंगेश पाडगांवकरांची गीते | निवडक आनंदघन", "raw_content": "\nआजीचे घड्याळ (कालगणना) (3)\nकला आणि कलाकार (6)\nराणीचे शहर लंडन (6)\nबोलू ऐसे बोल (11)\nविज्ञान आणि तंत्रज्ञान (86)\nचीन चिनी चायनीज (5)\nसाहित्य आणि साहित्यिक (20)\nविठ्ठला तू वेडा कुंभार (6)\nकविवर्य मंगेश पाडगांवकर यांना पद्मभूषण हा बहुमान जाहीर झाला आहे. त्यांनी ऐंशीव्या वर्षात पदार्पण केले होते तेंव्हा त्यानिमित्याने त्यांना सादर प्रणाम आणि त्यांनीच एका कवितेत लिहिल्याप्रमाणे ‘सलाम’ करून त्यांच्या काही गीतांमधल्या अजरामर ओळी मी सादर केल्या होत्या. त्या आज या स्थळावर देत आहे.\nमाझ्या पिढीला मंगेश पाडगांवकरांच्या गीतांनी नुसतीच भुरळ घातली नाही तर जीवनाचा आस्वाद घेण्याची एक दृष्टी दिली. त्यांच्या या कवितांनी किती दिलेला संदेश पहा.\nमाझे जीवन गाणे, माझे जीवन गाणे \nव्यथा असो आनंद असू दे\nप्रकाश किंवा तिमीर असू दे\nवाट दिसो अथवा न दिसू दे, गात पुढे मज जाणे \nया ओठांनी चुंबुनि घेइन हजारदा ही माती\nअनंत मरणे झेलुन घ्यावी इथल्या जगण्यासाठी\nइथल्या पिंपळपानावरती अवघे विश्व तरावे\nया जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे\nकधी कधी ते जीवन जगण्याची स्पष्ट दिशा दाखवतात.\nझाड फुलांनी आले बहरुन, तू न पाहिले डोळे उघडुन\nवर्षकाळी पाउसधारा, तुला न दिसला त्यात इषारा\nकाय तुला उपयोग आंधळ्या दीप आसून उशाशी\nहृदयातिल भगवंत राहिला हृदयातून उपाशी\nवाटेवरी खुणेच्या शोधू नको फुले ती\nना ठेविते फुलांची माती इथे निशाणी\nसौदा इथे सुखाचा पटवून चोख घ्यावा\nव्यवहार सांगती हा, ही माणसे शहाणी\nकळणार हाय नाही दुनिया तुला मला ही\nमी पापण्यांत माझ्या ही झाकिली विराणी\nत्या दूरच्या दिव्यांना सांगू नको कहाणी\nमनातला आनंद कसा व्यक्त करावा हे या शब्दात पहा.\nअर्थ नवा गीतास मिळाला\nछंद नवा अन्‌ ताल निराळा\nत्या दिवशी का प्रथमच माझे सूर सांग अवघडले \nशब्दावाचुन कळले सारे शब्दांच्या पलिकडले\nक्षणभर मिटले डोळे, सुख न मला साहे\nविरघळून चंद्र आज रक्तातुन वाहे\nआज फुले प्राणातुन केशरी दिवा\nरोजचाच चंद्र आज भासतो नवा\nपानोपानी शुभशकुनाच्या कोमल ओल्या रेशा\nअशा प्रीतिचा नाद अनाहत, शब्दावाचुन भाषा\nअंतर्यामी सूर गवसला, नाही आज किनारा\nश्रावणात घन निळा बरसला रिमझिम रेशिमधारा\nसुगंधीच हळव्या शपथा, सुगंधीच श्वास\nस्वप्नातच स्वप्न दिसावे तसे सर्व भास\nसुखालाहि भोवळ आली मधुर सुवासाची\nधुंद वादळाची होती रात्र पावसाची\nतर वेदना कशी सहन करावी हे या शब्दात दिले आहे.\nनिःशब्द आसवांनी समजाविले मनाला\nकी शाप वेदनेचा प्रीतीस लाभलेला\nमाझ्याच मी मनाशी हे गीत गायिले\nमी बोलले न काही नुसतेच पाहिले\nहृदयात दाटलेले हृदयात राहिले\nमी चंचल हो‍उन आले\nदुःखाने खचून न जाता जीवनाकडे पाहण्याचा एक सकारात्मक दृष्टीकोण ते देतात.\nकाय मोर थांबतो मेघ दाटता शिरी \nभान राधिके नुरे ऐकताच बासरी\nबंधनात जन्मतो मुक्तिचा खरेपणा\nसर्व सर्व विसरु दे गुंतवू नको पुन्हा\nयेथ जीव जडविणे हाच होतसे गुन्हा\nमी मिटता लोचन हे उमलशील तू उरी\nशब्द शब्द जपून ठेव बकुळिच्या फुलापरी\nकांही गीतात ते बोलता बोलता जीवनातली कांही सत्ये सहजपणे सांगतात.\nहाती धनुष्य ज्याच्या त्याला कसे कळावे \nहृदयात बाण ज्याच्या त्यालाच दुःख ठावे \nतिरपा कटाक्ष भोळा, आम्ही इथे दिवाणे\nमी ओळखून आहे सारे तुझे बहाणे\nकधी बहर, कधी शिशिर, परंतू दोन्ही एक बहाणे\nडोळ्यांमधले आसू पुसती ओठांवरले गाणे\nत्यांनी दिलेल्या कांही प्रतिमा मनाला भिडतात.\nतुला ते आठवेल का सारे \nदवात भिजल्या जुईपरी हे मन हळवे झाले रे\nवाऱ्यात ऐकतो मी आता तुझीच गाणी\nताऱ्यांत वाचतो अन्‌ या प्रीतिची कहाणी\nपहिलीच भेट झाली, पण ओढ ही युगांची\nजादू अशी घडे ही या दोन लोचनांची\nमोर केशरांचे झुलती पहाटेस दारी\nझऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी\nसोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहु दे रे\nतुझे गीत गाण्यासाठी सूर लावु दे रे\nत्यांची ही ओळ माझ्या डोळ्यात पाणी आणते.\nहात एक तो हळु थरथरला\nदेवघरातिल समईमधुनी अजून जळती वाती\nअशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवुनी जाती\nऐंशी वर्षाच्या वयातला त्यांचा उत्साह पाहून म्हणावेसे वाटते.\nदिवस तुझे हे फुलायचे\nही अगदी थोडी प्रातिनिधिक उदाहरणे झाली. पाडगांवकरांच्या गीतांचा खजिना अपरंपार आहे.\nFiled under: साहित्य आणि साहित्यिक |\n« न्यू जर्सी (उत्तरार्ध) हौतात्म्य »\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nगुणवत्ता, दर्जा, स्तर, प्रत …… आणि क्वालिटी\nयंत्रे तयार करणारी यंत्रे नोव्हेंबर 11, 2021\nशाश्वत ऊर्जा ऑक्टोबर 20, 2021\nवातावरणामधील हवेचा दाब ऑक्टोबर 7, 2021\nतेथे कर माझे जुळती – भाग १९ – माझ्या आत्या सप्टेंबर 27, 2021\nओझोन आणि हीलियम सप्टेंबर 16, 2021\nप्लॅस्टिक – ब्रह्मराक्षस की बागुलबोवा \nगॅलीलिओ आणि विज्ञान (सायन्स) ऑगस्ट 10, 2021\nकोपरनिकसचे संशोधन – सूर्यमालिका जुलै 29, 2021\nजुगाड पुराण जुलै 22, 2021\nएक धामधुमीचा दिवस (११ जुलै २००६) जुलै 11, 2021\nप्राचीन काळातील भारताची विज्ञानामधील प्रगति जून 29, 2021\nपरतलो मातृभूमीला मे 31, 2021\nइंद्र देवा रे देवा …. मे 25, 2021\nभगवान श्रीपरशुराम मे 14, 2021\nशून्याचा शोध मे 10, 2021\nपुण्याचा स्वाइनफ्ल्यू २००९ एप्रिल 14, 2021\nसिंहगड आणि मी एप्रिल 8, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/suffering-during-partition-should-not-be-forgotten-rss-chief-mohan-bhagwat/", "date_download": "2021-12-05T08:14:19Z", "digest": "sha1:2H45RNKKWTEFRKU7WSWTPK6XIFPKLOWJ", "length": 8515, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "...या आक्रमकांनीच १८५७ च्या उठावानंतर हिंदू-मुस्लिमांत फूट पाडली-मोहन भागवत", "raw_content": "\n‘…तर देश आणि पंजाबचा ६ महिन्यात ६० वर्षाचा विकास होईल’, नवज्योत सिंग सिद्धूचा दावा\nओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात जमावबंदी लागू\nनागालँडमधील घटनेवरून राहुल गांधींचा केंद्र सरकारला संतप्त सवाल; म्हणाले..\nखुंटा बळकट करण्यासाठीच गुजरातच्या मुख्यमंत्री महाराष्ट्रात-संजय राऊत\nभारतातील १८ वर्षांवरील ५० टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण- मनसुख मंडाविया\n५० टक्के लसीकरण मोदी सरकारचे मोठे यश-नारायण राणे\n…या आक्रमकांनीच १८५७ च्या उठावानंतर हिंदू-मुस्लिमांत फूट पाडली-मोहन भागवत\n…या आक्रमकांनीच १८५७ च्या उठावानंतर हिंदू-मुस्लिमांत फूट पाडली-मोहन भागवत\nउत्तर प्रदेश: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक मोहन भागवत यांनी फाळणीच्या वेळी भारताला जे भोगावं लागलं ते विसरता येणार नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच हिंदू समाजाने जगासाठी काहीतरी चांगली कामं करण्यासाठी सक्षम व्हायला हवं, असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे.\nनोएडामध्ये कृष्णानंद सागर लिखित ‘विभाजनकालीन भारत के साक्षी’ या पुस्तकाचं काल प्रकाशन करण्यात झालं. यावेळी बोलताना मोहन भागवत म्हणाले, आपण आपला इतिहास वाचायला हवा आणि सत्य स्वीकारायला हवं. हिंदू समाजाने जगासाठी काहीतरी चांगलं करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.\nतर भारताच्या फाळणीसंदर्भात बोलताना ते म्हणाले की, भारताने फाळणीच्या काळात जे सोसलं आहे, ते विसरता येणार नाही. ते केवळ तेव्हाच विसरता येईल जेव्हा पुन्हा सगळं पूर्वीसारखं होऊन फाळणी रद्द होईल. सर्वांना सोबत घेऊन चालणारी भारताची विचारधारा आहे. स्वतः बरोबर आणि बाकीचे सगळे चूक असं मानणारी ही विचारधारा नाही. मात्र इस्लामिक आक्रमकांची मात्र विचारसरणी अशीच होती की फक्त आपणच बरोबर बाकी सगळे चूक. ब्रिटीशांची विचारसरणीही तशीच होती. इतिहासात घडलेल्या वादाचं, लढाईचं मूळ हेच होतं. त्यामुळे या आक्रमकांनीच १८५७ च्या उठावानंतर हिंदू-मुस्लिमांच्यात फूट पाडली. हा २०२१ मधला भारत आहे, १९४७ मधला नाही. एकदा फाळणी झाली, पण आता ती पुन्हा होणार नाही. असे वक्तव्य मोहन भागवत यांनी केले आहे.\nकनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारताचा कॅनडावर १३-१ ने विजय\nभारत-न्यूझीलंड कसोटी मालिका : भारताची समाधानकारक धावसंख्या\nइंडोनेशिया खुली बॅडमिंटन स्पर्धेत सिंधू, साईप्रणीत उपांत्यपूर्व फेरीत\nमागील सात वर्षांत झालेली इंधनाची जबर दरवाढ हेच महागाईच्या भरारीचे मुख्य कारण- संजय राऊत\n‘अब की बार मोदी सरकार’ची आठवण करून देत शिवसेनेचा हल्लाबोल\n‘…तर देश आणि पंजाबचा ६ महिन्यात ६० वर्षाचा विकास होईल’, नवज्योत सिंग सिद्धूचा दावा\nओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात जमावबंदी लागू\nनागालँडमधील घटनेवरून राहुल गांधींचा केंद्र सरकारला संतप्त सवाल; म्हणाले..\n‘…तर देश आणि पंजाबचा ६ महिन्यात ६० वर्षाचा विकास होईल’, नवज्योत सिंग सिद्��ूचा दावा\nओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात जमावबंदी लागू\nनागालँडमधील घटनेवरून राहुल गांधींचा केंद्र सरकारला संतप्त सवाल; म्हणाले..\nखुंटा बळकट करण्यासाठीच गुजरातच्या मुख्यमंत्री महाराष्ट्रात-संजय राऊत\nभारतातील १८ वर्षांवरील ५० टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण- मनसुख मंडाविया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.popxo.com/article/benefits-of-honey-for-skin-hair-and-health-in-marathi/", "date_download": "2021-12-05T08:56:58Z", "digest": "sha1:BMQONLB3Y3JZSYVXIYP365GNOAUWYPCI", "length": 30856, "nlines": 126, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "मध खाण्याचे फायदे जाणून घ्या - Honey Benefits In Marathi | POPxo Marathi", "raw_content": "\nमध खाण्याचे फायदे त्वचा, केस आणि आरोग्यासाठी (Honey Benefits In Marathi)\nमधाचे काय आहेत पोषक तत्वमध खाण्याचे आरोग्यवर्धक फायदेमध खाण्याचे सौंदर्यवर्धक फायकेसांसाठी कसा कराल मधाचा उपयोगFAQ's\nमध हा असा पदार्थ असतो जो प्रत्येकाच्या घरात आपल्याला दिसून येतो. मधाचे अनेक फायदे आहेत. अगदी सौंदर्यापासून ते आरोग्यापर्यंत अनेक फायदे आपल्याला मधापासून मिळत असतात. मध हा खरं तर प्रत्येकाच्याच आवडीचा पदार्थ आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मधाचा आपल्या आरोग्यासाठी बराच फायदा होत असतो. अगदी खोकल्यापासून ते वजन कमी करण्यापर्यंत सगळ्या गोष्टींमध्ये मधाचा उपयोग करून घेता येतो. पण त्याचा प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला कशा रितीने उपयोग करून घेण्यात येतो हे या लेखामध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. अगदी अनादी काळापासून आयुर्वेदातही मधाचे फायदे (madh khanyache fayde in marathi) सांगण्यात आले आहेत. मधामुळे तुमचं सौंदर्यच नाही तर तुमचं आरोग्यदेखील तितकंच चांगलं राहातं. मधामुळे तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहाता. त्यामुळे प्रत्येक घरामध्ये तुम्हाला मध नक्कीच सापडेल. मध खाण्याचे फायदे (madh khanyache fayde in marathi) नक्की काय आहेत ते आपण जाणून घेऊया.\nमध खाण्याचे सौंदर्यवर्धक फायदे (Honey Benefits In Marathi For Skin)\nमधामध्ये तुमच्या आरोग्याला पोषक अनेक तत्व आपल्याला सापडतात. मध हे अगदी आयुर्वेदातपासून औषध म्हणून वापरण्यात आलेलं आहे. साधारण 100 ग्रॅम मधामध्ये 304 कॅलरीज असतात. यामध्ये अजिबात फॅट अर्थात चरबी साठण्यासाठी कोणतंही तत्व नाही. तसंच कोलेस्ट्रॉल आणि सोडियमदेखील 0% इतकं असतं. त्यामुळे मध हे शरीरासाठी अत्यंत उपयुक्त पदार्थ समजण्यात येतो. विशेषतः चरबी कमी करण्यासाठी याचा जास��त उपयोग करण्यात येतो. सकाळी उठल्यानंतर गरम पाण्यातून रोज एक चमचा मध घेतल्यास तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी बर्न होण्यास मदत होते. दिवसातून एक चमचा मध हा तुमच्या शरीरावर चांगला परिणाम करतो हे नेहमी लक्षात ठेवा. त्यासाठी तुम्ही नियमितपणे मधाचा उपयोग करून घ्यायला हवा. मधामधील पोषक तत्व तुम्हाला नेहमीच वजन कमी करण्यासाठी आणि तुमचं आरोग्य संतुलित राखण्यासाठी मदत करतं. त्याशिवाय घरात मध नेहमीच असतं. तुम्हाला फक्त याचा वापर तुमच्या आयुष्यात रोजच्या रोज करायचा आहे. जेणेकरून तुम्ही तुमचं आरोग्य आणि सौंदर्य अबाधित राखू शकता. तुम्हाला तुमच्या शरीरातील चरबी कमी करायची असल्यास तर याचा उपयोग नक्कीच करून घ्या.\nवर आपण म्हटल्याप्रमाणे मध हा आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. आपण मधाने नक्की शरीराच्या आरोग्यासाठी काय उपयोग करून घेता येतो ते पाहूया –\nवजन नियंत्रणात आणण्यासाठी (Weight Loss)\nतुम्ही रोज सकाळी उपाशीपोटी रोज गरम पाण्यातून एक चमचा कच्चा मध घेतल्यास, तुम्हाला तुमच्या शरीरातील चरबी कमी करण्यासाठी फायदा होतो. तुमचं वजन नियंत्रणात राहण्यासाठी डॉक्टरदेखील तुम्हाला हा उपाय करण्याचा सल्ला देतात. इतकंच नाही तर तुम्ही जिममध्ये जात असाल तर तुम्हाला तिथेदेखील हा सल्ला देण्यात येतो. आरोग्यासाठी मधाचा हा सर्वात महत्त्वाचा उपयोग आहे.\nघसादुखी थांबण्यासाठी (Cure Throat Infection)\nघरात कोणालाही घसादुखी अथवा खोकल्याचा त्रास होत असेल तर सर्वात पहिलं औषध दिलं जातं ते म्हणजे मध. मधाने घसादुखी अर्थात घशाला कोणतंही इन्फेक्शन झालं असेल अथवा खोकला असेल तर तो बरा होण्यासाठी मदत होते. अगदी लहान मुलांनादेखील मध दिलं जातं. कारण मध हा खोकला थांबवण्यासाठी रामबाण इलाज समण्यात येतो. तसंच याचे कोणतेही दुष्परिणाम नसल्यामुळे कोणाच्याही सल्ल्याशिवाय हा प्रमाणात तुम्हाला अगदी लहान मुलांनादेखील देण्यात येतो.\nस्मरणशक्ती वाढवण्यासाठी (Boost Memory)\nमधाने तुमची स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. एका रिसर्चनुसार हे सिद्ध झालं आहे. रोज तुम्ही किमान 20 ग्रॅम मधाचं सेवन केल्यास, तुमच्या हार्मोन्सना एनर्जी मिळते आणि तुमची स्मरणशक्ती वाढते असं एका रिसर्चमधून सिद्ध झालं आहे.\nमध हा तुमची शरीरातील ऊर्जा वाढवण्यासाठी उपयोगी ठरतो. मधामध्ये असणाऱ्या पोषक तत्वामुळे तुम्हाला थकवा जाणवत नाही. त्याने तुम्हाला काम करण्याची अधिक एनर्जी मिळते. यामध्ये असणाऱ्या ऊर्जेच्या स्रोतामुळे तुम्हाला थकव्याची जाणीव होत नाही.\nशरीरातील साखरेच्या पातळीवर राहातं नियंत्रण (Blood Sugar Regulation)\nतुम्ही रोज मधाचं सेवन केल्यास, तुमच्या शरीरातील साखरेच्या पातळीवर नियंत्रण राहातं. साखरेच्या सेवनाने तुमच्या शरीरावर दुष्परिणाम होतात. मात्र योग्य प्रमाणात रोज मध खाल्ल्यास, त्याचा कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम होत नाही. मधामध्ये डेक्स्ट्रिन नावाचं फायबर असल्याने तुमच्या शरीरातील साखरेच्या पातळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतं.\nकॅन्सरपासून करतं बचाव (Prevents Cancer)\nहल्ली कॅन्सरचं प्रमाण वाढलं आहे. पण नियमितपणे तुम्ही जर मधाचं सेवन केलं तर तुम्हाला प्रोटेस्ट कॅन्सर, त्वचेचा कर्करोग, तोंडाचा कर्करोग, कोलेस्ट्रॉल कॅन्सर यापासून बचाव करण्यासाठी याचा उपयोग होतो. मधात असलेल्या फ्लेवोनॉईड्स आणि अँटिऑक्सिडंट्समुळे कॅन्सरचे विषाणू शरीरापासून दूर राहण्यास मदत होते.\nपचनशक्तीसाठी उपयोगी (Helps Digestion)\nबऱ्याच जणांना पचनशक्तीची मोठी अडचण असते. नियमित मध खाल्ल्याने याचा शरीरावर अधिक चांगला परिणाम होऊन तुमची पचनक्रिया नियमित होण्यास मदत मिळते. बद्धकोष्ठ, पोट फुगणं यासारख्या आजारांवर मध हे चांगलं औषध आहे. मधातील बायफायडोबॅक्टेरियामुळे तुम्हाला या पोटाच्या त्रासापासून सुटका मिळण्यास मदत होते.\nवाचा – तोंडाची दुर्गंधी घालवण्याचे उपाय\nप्रतिकारशक्ती वाढवण्यास होते मदत (Increase Immune System)\nरोज मध खाल्ल्याने तुमच्या शरीरातील प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. याने तुमची पचनक्रिया व्यवस्थित होते आणि त्यामुळेच तुमच्या शरीरातील प्रतिकारशक्तीदेखील वाढते. मधामध्ये असणाऱ्या अँटिफंगल आणि अँटिऑक्सिडंट्समुळेच तुमचं शरीर इतर आजारांशी लढण्यास समर्थ ठरतं.\nवर्कआऊट इंजिन (Workout Fuel)\nदिवसभर अनेक काम करण्यासाठी तुम्हाला अर्थात तुमच्या शरीराला ऊर्जेचं इंधन लागतं. तसंच तुम्ही जर जिमला जात असाल तर तुम्हाला व्यवस्थित एनर्जी लागते. मधाच्या सेवनाने रक्तप्रवाह अत्यंत उत्तम राहतो आणि त्यामुळे तुमच्या शरीराची सिस्टिमदेखील योग्य राहाते. त्यामुळे याचं नियमित सेवन करणं अत्यंत उपयुक्त आहे.\nअल्सरवर आहे उपायकारक (Reduce Ulcer)\nबऱ्याच जणांची प्रकृती ही उष्ण असल्याने त्यांना वरचेवर अल्सरच्या त्रासाला सामोरं जावं लागतं. मधामध्ये नैसर्गिक अँटीफंगल आणि अँटीबॅक्टेरियल पोषक तत्व असल्याने अल्सरवर याचा चांगला औषधी परिणाम होतो.\nमध खाण्याचे सौंदर्यवर्धक फायदे (Honey Benefits In Marathi For Skin)\nआपण सर्वात जास्त आपल्या चेहऱ्याची काळजी घेत असतो. तुमचं अधिक खुलवण्यासाठी तुम्ही मधाचा उपयोग करून घेऊ शकता. नक्की मध खाण्याचे फायदे (honey benefits in marathi) सौंदर्यसाठी काय आहेत पाहूया –\nमधामध्ये असणाऱ्या अँटीऑक्सिडंट्समुळे नैसर्गिकरित्या तुमच्या चेहऱ्यावर चमक येण्यासाठी तुम्हाला याचा उपयोग करून घेता येतो. आपल्या शरीरातील रॅडिकल्ससह लढण्यासाठी मधात असणारे अँटीऑक्सिडंट्स मदत करतात. तसंच आपल्या त्वचेला त्रासदायक ठरणाऱ्या UV किरणांपासूनदेखील मध रक्षण करण्यासाठी फायदेशीर ठरतं. त्यामुळे तुम्ही तुमची त्वचा अधिक तरूण दिसण्यासाठी मधाचा वापर करू शकता.\nकसा करावा वापर –\nआंघोळीला जाण्याआधी कच्चा मध तुम्ही तुमच्या चेहऱ्याला लावा\nसाधारण 10 मिनिट्स तसंच ठेवा आणि मग चेहरा धुवा\nचेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी (Fades Scars)\nमधामध्ये असणाऱ्या अँटिइन्फ्लेमेटरी गुणामुळे तुमच्या चेहऱ्यावरील डाग कमी होण्यासाठी मदत होते. तसंच तुमच्या चेहऱ्यावरील टिश्यूजचा त्रासही यामुळे कमी होण्यास फायदा होतो. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असल्याने डाग कमी होतात.\nकसा करावा वापर –\nनारळाचं तेल अथवा ऑलिव्ह ऑईल एक चमचा घेऊन त्यामध्ये एक चमचा कच्चं मध मिसळा\nडाग असलेल्या ठिकाणी हे मिश्रण लावा आणि किमान दोन मिनिट्स हलक्या हाताने तुम्ही मसाज करा\nएक टॉवेल गरम पाण्यात भिजवा त्यानंतर पाणी निथळून हा टॉवेल तुम्ही चेहऱ्यावर ठेवा. तो टॉवेल थंड झाल्यानंतर काढा\nअसं केल्याने तुमच्या चेहऱ्यावरील डाग कमी होण्यास मदत होते\nडोळ्यांसाठीही ठरतं फायदेशीर (Good For Eyes)\nमधाचा त्वचेसाठी खूपच चांगला उपयोग होतो. मुळात मधाने तुमची त्वचा अधिक चमकदार होते. त्यामुळे तुमच्या डोळ्यांखाली जरी ताणतणावामुळे काळी वर्तुळं जमा झाली असतील तरीही तुम्ही ते कमी करण्यासाठी मधाचा वापर करून घेऊ शकता.\nकसा करावा वापर –\nमध आणि बदामाचं तेल समप्रमाणात मिक्स करून घ्या\nडोळ्यांखाली काळ्या वर्तुळांवर हे मिश्रण झोपायला जाण्यापूर्वी लावा\nसंपूर्ण रात्रभर असंच ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर धुऊन टाका\nडोळ्यांखालील काळी वर्तुळं कमी करण्यास होतो उपयोग (Lighten Up Dark Circles)\nमधाचा त्वचेसाठी खूपच चांगला उपयोग होतो. मुळात मधाने तुमची त्वचा अधिक चमकदार होते. त्यामुळे तुमच्या डोळ्यांखाली जरी ताणतणावामुळे काळी वर्तुळं जमा झाली असतील तरीही तुम्ही ते कमी करण्यासाठी मधाचा वापर करून घेऊ शकता.\nकसा करावा वापर –\nमध आणि बदामाचं तेल समप्रमाणात मिक्स करून घ्या\nडोळ्यांखाली काळ्या वर्तुळांवर हे मिश्रण झोपायला जाण्यापूर्वी लावा\nसंपूर्ण रात्रभर असंच ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर धुऊन टाका\nत्वचा मॉईस्चराईज ठेवण्यासाठी होतो उपयोग (For Moisturize Skin)\nमधामध्ये असणारे अँटीऑक्सिडंट्स तुमची त्वचा अधिक मॉईस्चराईज ठेवण्यास फायदेशीर ठरतं. यासाठी तुम्ही घरच्या घरी फेशियल मास्क तयार करून तुमची त्वचा व्यवस्थित मॉईस्चराईज ठेऊ शकता.\nकसा करावा वापर –\nएक चमचा कच्चा मध, एक चमचा मुलतानी माती आणि एक चमचा लिंबाचा रस मिक्स करून घ्या\nयाची पेस्ट करून तुमच्या चेहऱ्यावर लावा\nसाधारण 15 मिनिट्सने पाण्याने तुमचा चेहरा साफ करा\nकेवळ चेहरा आणि आरोग्यासाठी नाही तर तुम्हाला मधाचा उपयोग केसांच्या सौंदर्यासाठीही करता येऊ शकतो याची माहिती आहे का नसेल तर कसा त्याचा उपयोग करून घेता येऊ शकेल आणि काय आहेत मध खाण्याचे फायदे पाहूया –\nकोरड्या केसांसाठी (For Dry Hair)\nघनदाट, मऊ आणि मुलायम केस कोणाला आवडत नाहीत पण हेच केस कोरडे झाले तर त्यावर तुम्ही मधाचा उपयोग करून घेऊ शकता. स्काल्पसाठीही मधाचा उपयोग होतो. यासाठी अत्यंत सोपी पद्धत तुम्ही करून पाहू शकता.\nकसा करावा वापर –\nएक चमचा कच्चा मध घेऊन त्यामध्ये तुमचा नेहमीचा शँपू मिक्स करा\nहे मिश्रण केसांना लावा आणि मग साधारण दोन ते तीन मिनिट्स तसंच बसा आणि मग धुवा\nकेसांना अधिक चमकदार बनवण्यासाठी (Make Your Hair Shiny)\nचमकदार केस हे प्रत्येकाचं स्वप्नं असतं आणि त्यासाठी आपण काहीही करत असतो. पण त्यासाठी तुम्ही घरच्या घरी मधाचा वापर करूनही केसांना चमक आणू शकता.\nकसा करावा वापर –\nपाव कप नारळ तेल अथवा ऑलिव्ह ऑईलमध्ये अर्धा कप मध मिक्स करा\nहे मिश्रण केसांना मुळांपासून लावा\nसाधारण 20 मिनिट्स असंच राहू द्या आणि त्यानंतर केस धुवा\nस्काल्पमध्ये येणाऱ्या खाजेपासून मिळते सुटका (Relief From Itchy Scalp)\nकाही जणांना स्काल्पमध्ये सतत खाज येण्याची समस्या असते. यावर मध हा उत्तम उपाय आहे. त्यासाठी तुम्हाला जास्त काही त्रास घ्या��ची गरज नाही. मधामध्ये असणाऱ्या अँटिफंगल गुणामुळे ही खाज निघून जाण्यासाठी मदत होते.\nकसा करावा वापर –\nदोन चमचे पाण्यामध्ये एक चमचा मध मिसळा\nतुमच्या स्काल्पवर हे लावून किमान दोन मिनिट्स मसाज करा\nत्यानंतर धुवा आणि परिणाम पाहा\nहेअर कलर उजळवण्यासाठी परिणामकारक (Lightning Hair Colour)\nहेअर कलर केल्यानंतर तो टिकवण्यासाठी वेगवेगळ्या केमिकल्सच्या शँपूचा वापर केला जातो. पण त्यावर तुम्ही मधाचा सोपा आणि नैसर्गिक उपाय करून अधिक चांगल्या प्रकारे हेअर कलर उजवळण्यासाठी उपयोग करून घेऊ शकता.\nकसा करावा वापर –\nदोन चमचे पाण्यामध्ये तीन चमचे मध मिसळा\nतुमच्या धुतलेल्या केसांवर हे मिश्रण लावा आणि किमान अर्धा तास तरी तसंच राहू द्या\nत्यानंतर धुवा आणि परिणाम पाहा\nकंडिशनर म्हणून करा वापर (As Hair Conditioner)\nआपण बाजारातून अनेक कंडिशनर आणत असतो. पण नैसर्गिक कंडिशनर म्हणून तुम्ही मधाचा वापर करून घेऊ शकता. यामुळे केसांना कोणत्याही प्रकारचं नुकसान होत नाही आणि शिवाय यामध्ये कोणत्याही प्रकारचे केमिकल्सदेखील मिसळलेले नसतात.\nकसा करावा वापर –\nदोन चमचे नारळाच्या तेलात एक चमचा मध मिसळा\nकेसांना खालपासून वरपर्यंत हे मिश्रण लावा\nसाधारण 20 मिनिट्स तसंच ठेवा आणि मग धुवा\n1. मधाचे काही दुष्परिणाम होतात का\nकोणतीही गोष्ट योग्य प्रमाणात खाणं योग्य आहे. मधाचंही तसंच आहे. तुम्ही नियमित मध हा एक चमचा खाल्ल्यास त्याचा कोणताही दुष्परिणाम होत नाही. मात्र तुम्ही जर त्यापेक्षा अधिक जर खाल्लात तर तुमच्या शरीरामध्ये उष्णता अधिक निर्माण होते.\n2. मधाचा वापर केल्याने केसांना नुकसान पोहचत नाही ना\nमधामध्ये अँटिफंगल आणि अँटिऑक्सिडंट्स गुण असल्याने मध हे नैसर्गिक औषध आहे. त्यामुळे केसांना मधाने काही नुकसान पोहचत नाही.\n3. आरोग्यासाठी मधाने काही नुकसान पोहचतं का\nतुम्ही योग्य प्रमाणात मधाचं सेवन केल्यास आरोग्याला कोणतंही नुकसान पोहचत नाही. मध हे आयुर्वेदातील एक अत्यंत उपायकारक औषध आहे.\nखास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.\nमग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/krida/ipl-2021-rajasthan-royals-launch-new-jersey-royal-style-video-12135", "date_download": "2021-12-05T08:19:25Z", "digest": "sha1:XN732QC4S7SEXWRYRV2WQOMW2XKHEXSX", "length": 7202, "nlines": 55, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "IPL 2021: राजस्थान रॉयल्सने शाही थाटात लॉन्च केली नवी जर्सी (VIDEO)", "raw_content": "\nIPL 2021: राजस्थान रॉयल्सने शाही थाटात लॉन्च केली नवी जर्सी (VIDEO)\nइंडियन प्रिमिअर लीगच्या (आयपीएल) 14 व्या हंगामाची सुरुवात काही दिवसातच होणार आहे. ही स्पर्धा भारतीयांसाठी उत्सवासारखी असते. आयपीएलच्या महोत्सवाची भारतीय लोक आतुरतेने वाट पाहत असतात. आयपीएल स्पर्धा ही भारताबरोबर जगात सर्वाधिक लोकप्रिय असणारी क्रिकेट लीग आहे. यंदाच्या आयपीएलची सुरुवात 9 एप्रिलपासून होणार आहे. आयपीएलच्या या नव्या पर्वात चेन्नई सुपर किंग्ज, पंजाब किंग्ज, मुंबई इंडियन्स यांनी आपल्या जर्सीमध्ये बदल केला आहे. आता आणखी एका संघाने आपली नवी जर्सी समोर आणली आहे.\nआयपीएलच्या पहिल्या पर्वामध्ये राजस्थान रॉयल्स संघ विजेता ठरला होता. या हंगामात राजस्थान रॉयल्सने 3D प्रोजेक्शनद्वारे नव्या जर्सीचे अनावरण केले आहे. राजस्थान संघाने आपल्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरुन ही जर्सी समोर आणली आहे. राजस्थान रॉयल संघाने 2008 मध्ये आयपीएलचे पहिले विजेतेपद पटकावण्याचा मान मिळवला होता. त्यानंतर राजस्थान संघांची कामगिरी फारशी खास राहिली नाही. मागच्या वर्षी राजस्थान संघाने भन्नाट सुरुवात केल्यानंतरही स्पर्धेच्या उत्तरार्धात चांगली कामगिरी करु शकला नाही. या पर्वामधील राजस्थान रॉयल संघाचा पहिला सामना 12 एप्रिल रोजी किंग्ज इलेव्हन पंजाबशी होणार आहे. या हंगामामध्ये राजस्थान रॉयल्स संघाने संजू सॅमसनला कर्णधार केले आहे. श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराची निवड या मोसमामध्ये संघाच्या संचालकपदी करण्यात आली आहे. (IPL 2021 Rajasthan Royals launch new jersey in royal style VIDEO)\nRSAvsPAK : चुकीला माफी नाही; झमानला फसवणं आफ्रिकेला महागात पडलं\n2021 च्या आयपीएल लिलावासाठी राजस्थान रॉयल्सने सर्वात महागडी बोली लावली आहे. दक्षिण आफ्रिकेचा विस्फोटक आणि अष्टपैलू खेळाडू ख्रिस मॉरिसला 16.25 कोटींची बोली लावली आहे. शिवाय संघाचा प्रमुख गोलंदाज जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे सुरुवातीचे काही सांमने खेळणार नाही. त्यामुळे बांग्लादेशच्या मुस्तफिजूरला मॉ���िसची साथ मिळणार आहे.\nसंजू सॅमसन (कर्णधार), जोफ्रा आर्चर, बेन स्टोक, जोस बटलर, श्रेयस गोपाल, राहुल तेवतिया, महिपाल लोमरोर, कार्तिक त्यागी, जयदेव उलाडकट, मयंक मार्कंडे, यशस्वी जयस्वाल, अनुज रावत, डेव्हिड मिलर, मनन वोहरा, ख्रिस मॉरिस, शिवम दुबे, मुस्तफिजूर रहमान, चेतन साकारिया, केसी करिप्पा, लियाम लिव्हिंगस्टोन, कुलदिप यादव, आकाश सिंह.\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra/mp-sujay-vikhe-patil-share-photo-with-parth-pawar-says-friendship-beyond-boundaries-vsk-98-2634910/", "date_download": "2021-12-05T08:18:17Z", "digest": "sha1:FOPKNWAAMBGGM7XH7LGQOOVEDN3LEE3G", "length": 14563, "nlines": 214, "source_domain": "www.loksatta.com", "title": "mp-sujay-vikhe-patil-share-photo-with-parth-pawar-says-friendship-beyond-boundaries-vsk 98| सुजय विखे-पाटील आणि पार्थ पवारांचा 'याराना'; विमानातला फोटो शेअर करत म्हणाले,...", "raw_content": "रविवार, ५ डिसेंबर, २०२१\nसुजय विखे-पाटील आणि पार्थ पवारांचा 'याराना'; विमानातला फोटो शेअर करत म्हणाले,…\nसुजय विखे-पाटील आणि पार्थ पवारांचा ‘याराना’; विमानातला फोटो शेअर करत म्हणाले,…\nकाही जणांनी या कमेंट्समध्ये आपली मतं मांडली तर काही जणांनी या दोघांचीही चांगलीच फिरकी घेतली.\nWritten By लोकसत्ता ऑनलाइन\nराजकारणात कितीही डावपेच केले, टीकाटिप्पण्या केल्या तरी राजकारणाबाहेर नेत्यांची चांगलीच गट्टी जमते. नेत्यांच्या राजकारणापलिकडच्या मैत्रीचे अनेक किस्से आपण ऐकले असतील. पक्षीय राजकारणापलिकडे जाऊन अनेक नेते एकमेकांशी सख्य ठेवून असतात. अशाच एका मैत्रीचं उदाहरण आज पाहायला मिळालं ते म्हणजे माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे चिरंजीव सुजय विखे पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांचं.\nसुजय विखे पाटलांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ते पार्थ पवार यांच्यासोबत विमानात बसलेले दिसत आहेत. या फोटोला विखे पाटलांनी कॅप्शनही असंच दिलेलं आहे. सर्व सीमांच्या पलिकडची मैत्री असं कॅप्शनही त्यांनी या फोटोंना दिलेलं आहे.\nVideo : बुलढाण्यातील वस्तीत शिरला वाघ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण\nVideo : राष्ट्रवादीचं सरकारमधील स्थान आणि काँग्रेसची साथ… जयंत पाटील यांची रोखठोक मुलाखत\n“खुंटा बळकट करण्यासाठीच गुजरातचे मुख्यमंत्री इथे…”, संजय राऊतांची भाजपावर खोचक टीका\nनव्या शिक्षण धोरणातून आत्मविश्वास निर्माण व्हावा – मोहन भागवत\nया फोटोवर अनेकांनी संमिश्र कमेंट्स केल्या आहेत. काही जणांनी या कमेंट्समध्ये आपली मतं मांडली तर काही जणांनी या दोघांचीही चांगलीच फिरकी घेतली. तर काही कमेंट्समध्ये या दोघांच्या मैत्रीचं कौतुक केलं आहे. आता या दोघांच्या या भेटीमध्ये काही राजकीय चर्चा झाली की ही भेट निव्वळ दोघा मित्रांची होती, याचं उत्तर कदाचित वेळच देऊ शकेल.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nमराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.\n‘कोरा कागद निळी शाई, आम्ही कोणाला भीत नाही’\nVIRAL VIDEO : सुंदर एअर होस्टेसने विमानतळावरच केला डान्स; Lazy Lad गाण्यावर तिचे स्टेप्स पाहून तुम्ही म्हणाल…\n’ शुबमन गिलनं चौकार ठोकताच वानखेडेवर प्रेक्षकांनी दिल्या घोषणा; VIDEO व्हायरल\nकाँग्रेस नेत्याने युपीच्या उपमुख्यमंत्र्यांना ‘त्या’ वक्तव्यावरून सुनावले; म्हणाले, “लुंगी घालणारी प्रत्येक व्यक्ती….”\n“इंदिरा गांधींच्या काळात ‘नाही’ म्हणण्याची मुभा होती, पण आता काँग्रेसमध्ये…”, गुलाम नबी आझाद यांचा पक्षनेतृत्वावर निशाणा\n“प्रत्येक माणसाला बजावून एकच सांगायचं…लढ”, प्रसाद ओकची पोस्ट व्हायरल\nVideo : बुलढाण्यातील वस्तीत शिरला वाघ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण\nबाबा रामदेव यांच्याकडून जाणून घ्या, ‘या’ ४ योगासनांमुळे रक्तदाब कसा नियंत्रित होईल\nनवीन अवतारात सादर होणार KTM 390 Adventure २०२२, जाणून घ्या काय आहेत खास वैशिष्ट्ये\nनागालँडमध्ये गोळीबारात १३ नागरिकांचा मृत्यू ; राहुल गांधींचा भारत सरकारला संतप्त सवाल, म्हणाले…\n“मी कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही, पण….;” कंगना रणौतचं उत्तर प्रदेश निवडणुकांबद्दल महत्वाचं विधान\nनीरज चोप्रा बनला चिमुकल्यांचा ‘भालाफेक प्रशिक्षक’; त्यावर पंतप्रधान मोदी म्हणाले, “हे पाहून…”\nपहिल्या पत्नीवर फरहान अख्तरचे होते जीवापाड प्रेम, ‘या’ अभिनेत्याच्या भावामुळे मोडला १९ वर्षांचा संस���र\nPHOTOS : IPL २०२२ पूर्वी मुंबई इंडियन्सनं संघाबाहेर केलेले २० क्रिकेटपटू; ‘हे’ दोघे आहेत मराठी\nPhotos : मुंबईत गेट वे ऑफ इंडियाजवळ जगातील सर्वात मोठा राष्ट्रध्वज, १४०० किलोच्या तिरंग्याचे खास फोटो\nVideo : राष्ट्रवादीचं सरकारमधील स्थान आणि काँग्रेसची साथ… जयंत पाटील यांची रोखठोक मुलाखत\n“खुंटा बळकट करण्यासाठीच गुजरातचे मुख्यमंत्री इथे…”, संजय राऊतांची भाजपावर खोचक टीका\nनव्या शिक्षण धोरणातून आत्मविश्वास निर्माण व्हावा – मोहन भागवत\nवरसोली येथे पॅरासेलिंगचा दोर तुटून अपघात ; दोन महिला बचावल्या, पर्यटकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चच्रेत\nराज्यात एकूण किती संशयितांची ओमायक्रॉन चाचणी नागरिकांनी काय काळजी घ्यावी नागरिकांनी काय काळजी घ्यावी\nOmicron in Maharashtra : चिंताजनक, करोनाचा ओमायक्रॉन विषाणू महाराष्ट्रात दाखल, कल्याण-डोंबिवलीत पहिला रुग्ण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/KAR-HAR-MAIDAN-FATEH/3296.aspx", "date_download": "2021-12-05T08:19:29Z", "digest": "sha1:VFPOICQY52KNRFV2M2ZWOKE53RRUNOUG", "length": 29723, "nlines": 194, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "KAR HAR MAIDAN FATEH | VISHWAS NANGRE PATIL", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nसबंध महाराष्ट्रातील तरुणाईच्या गळ्यातला ताईत आणि उत्तुंग मनोबल व धैर्यानं दहशतवाद्यांशी दोन हात करणारं पराक्रमी व्यक्तिमत्त्वं म्हणजे श्री.विश्वास नांगरे पाटील. त्यांचा आजवरचा प्रवास, पोलीस अधिकारी म्हणून जडणघडण होत असतानाचे टक्केटोणपे आणि गुन्हेगारी जगतावर त्यांनी बसवलेला चाप, या सर्वाची दमदार यशोगाथा म्हणजे श्री. विश्वास नांगरे पाटील यांचं ‘कर हर मैदान फ़तेह’ हे पुस्तक. एका ग्रामीण युवकाचं एका अधिकाऱ्यात रूपांतर होत असतानाचे विलक्षण अनुभव आणि त्या अनुभवांच्या आधारे घडलेली यशस्वी कारकीर्द यांचा सांगोपांग आढावा म्हणजे हे पुस्तक.\n` मन में हैं विश्वास ` नंतर विश्वास नांगरे सरांचे पुढील पुस्तक म्हणजे ` कर हर मैदान फतेह` . विद्यार्थ्यांना आणि नवयुवक यांना अतिशय मार्गदर्शन पर असे हे पुस्तक विद्यार्थ्यांनी तर नक्की वाचावेच पण पालकांनीही ते जरूर वाचायला हवे . सरांचे न में हैं विश्वास हे पुस्तक आणि त्याविषयी माहिती मी या ग्रूपवर शेअर केली होती त्याविषयी अनेक उलट सुलट किंवा नकारात्मक आणि विरोधी कमेंट काही वाचकांच्या आल्या होत्या . नांगरे पाटील यांनी या पुस्तकात स्वतःची आत्मप्रौढी वगैरे मिरवली आहे असा काहीसा त्यांचा स्वर होता. हे त्यांचे आत्मचरित्र आहे , आणि त्यात त्यांनी केलेले संघर्ष आणि त्यांच्या अथक परिश्रमातून त्यांना मिळालेले यश त्यांच्याच भाषेत सांगायचं झालं तर पोल वॉल्ट सारखी उंच उडी त्यांनी मारली आणि त्याचे वर्णन केले तर ती आत्मप्रौढी होऊ शकत नाही. एखाद्या लेखकाने स्वतःच्या गरिबीचे आत्मकथन केले की आपल्याला त्यांच्याविषयी सहानुभूती वाटते पण जर तशाच एखाद्या लेखकाने स्वतःच्या संघर्षाचे आणि मिळालेल्या यशाचे वर वर्णन केले की ती आत्मप्रौढी होते काय .. असो या गोष्टीवर अनेक वादविवाद असू शकतात पण आधीचे पुस्तक हे खूप सकारात्मक ऊर्जा देणारे होते विषेतः कॉलेज आणि काहीतरी बनू इच्छिणाऱ्या युवकांसाठी . यूपीएससी झाल्यानंतरचा विश्वास सरांचा पुढील प्रवास हा तितकाच प्रेरक आणि मार्गदर्शन पर आहे . फक्त विद्यार्थीच नाही तर प्रत्येक पालक , नागरिक ,महिला आणि अबालवृद्ध यांना मार्गदर्शन करणारे उद्बोधक नियम आणि कायदे सरांनी अनेक उदाहरणे , अनेक थोर व्यक्तींची सुभाषिते आणि विचार मांडून पटवून दिले आहेत . शरीर आणि मन निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी कोणते व्यायाम किंवा योग करावे , महिलांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी काय करावे किंवा काय करू नये, लहान मुलांच्या हाती मोबाईल देताना पालकांची कोणती कर्तव्ये आहेत . किंवा डिजिटल बँकिंग वापरताना कोणती खबरदारी घ्यावी . अगदी आपले डिजिटल पासवर्ड कसे असावे आणि कधी बदलावे या विषयी अगदी कळकळीने विश्वास सर व्यक्त झाले आहेत . विपरीत परिस्थिती कशी हाताळावी , आलेल्या संकटसमयी त्याला धैर्याने कसे सामोरे जायला हवे , सर्व काही असताना डिप्रेशन का येते आणि त्यातून कसे सावरावे हे सर सांगूच शकतात कारण जिया खान किंवा सुशांत राजपूत सारखी अनेक प्रकरणे त्यांनी हाताळली आहेत . वर्दीच्या आतला प्रत्येक पोलिस हा एक नागरिक असतो आणि प्रत्येक नागरिक हा बिन वर्दीचा पोलिस असतो . किती अर्थपूर्ण आहे हे विधान . अशा अनेक गोष्टी आणि प्रसंग वाचताना खूप आत्मविश्वास निर्माण होतो . म्हणून प्रत्येकाने हे पुस्तक जरूर वाचावयास हवे असे मला वाटते.🙏 ...Read more\nप्रेरक स्वानुभव... ‘मन में है विश्वास’ या आत्मकथनाच्या अभूतपूर्व यशानंतर प्रसिद्ध आयपीएस अधिकारी आणि मुंबईचे व���द्यमान पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचे ‘कर हर मैदान फतेह’ हा आत्मकथनाचा दुसरा भाग ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’ने प्रकाशित केला आहे. ‘म में है विश्वास’मध्ये नांगरे पाटील यांनी त्यांचा सुरुवातीचा संघर्षाचा कालखंड मांडला आहे. त्यांची आयपीएसमधील निवड हा त्यातील सर्वोच्च बिंदू होता. ‘कर हर मैदान फतेह’ या दुसऱ्या भागात त्यांनी आयपीएस निवडीनंतर कुंभार मातीला आकार देतो, तसे एका युवकाचे एक अधिकाऱ्यात रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला शब्दबद्ध केले आहे. समाजाला भेडसावणाऱ्या समस्या या पुस्तकातून नांगरे पाटील यांनी युवावर्गाला समजेल, अशा सोप्या शब्दांत सांगितल्या आहेत. सायबर गुन्हे, पोलीस प्रणाली, व्यसनाधीनता, सार्वजनिक जीवनात सुरक्षितता, वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाचे व्यवस्थापन, वेळेचे व कामाचे नियोजन या विषयांना नांगरे पाटील यांनी त्यांच्या अनुभवांच्या आधारे रंजक बनवण्याचा प्रयत्न केला आहे. हे पुस्तक त्यांच्या अनुभवांची, प्रशिक्षणाची व कर्तव्यांची सरमिसळ आहे. ज्याला जे पाहिजे, ते त्यातून निवडून घेऊन ते आपापल्या व्यक्तित्वाशी सांगड घालू शकतील, अशी या पुस्तकाची मांडणी आहे. ...Read more\nकर हर मैदान फतेह. विश्वास नांगरे पाटील (मेहता पब्लिशिंग हाऊस) जानेवारी महिन्यात `चला हवा येऊ द्या` कार्यक्रमात `कर हर मैदान फतेह` पुस्तक प्रकाशित झाल्याचं समजलं......, `मन मै है विश्वास` आत्मकथनामध्ये सुरवातीचा संघर्ष वाचला ोता, आता उत्सुकता होती ती कर हर मैदान फतेहची...... तरुण वयातील प्रचंड ऊर्जा, उत्साह आणि ताकदीला सकारात्मक दिशा दाखवणारा मार्गदर्शक म्हणजे कर हर मैदान फतेह. कोकरूड सारख्या छोट्याशा खेडेगावातील कोकरू...... आय. पी. एस. अधिकारी म्हणून निवड झाल्यानंतर कुंभार मातीला आकार देतो तसे एका युवकाचे एका अधिकाऱ्यांमध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न आहे. एकाच वेळी आय पी एस ,उपजिल्हाधिकारीआणि विक्रीकर निरीक्षक या पदावर निवड झालेला आणि कोणतीही शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक पार्श्वभूमी नसलेला ग्रामीण भागातील तरुण. प्रवेशावेळची घुसमट, त्यातलं द्वंद्व आणि कमान हाती घेतली की सुरू होणारं भन्नाट जीवन. शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक अंगाची जाणीवपूर्वक केलेली मशागत आणि त्यातून रोज नव्याने घडणारा `विश्वास`. मुळात क्षमत��ंचा विकास न्यूनगंडाचा खात्मा करून आत्मविश्वासाच बीज प्रेरणारा हा प्रवास....... आपणास खूप काही शिकवून जातो. या पुस्तकात आपणास लबास्ना,एन पी ए, आऊट डोअर ट्रेनिंग, व्यवस्थापन जीवनाचे व व्यवसायाचे, अडथळे आणि आत्मघात याविषयी सविस्तर वाचायला मिळते.अनुभव आणि प्रसंग अधिक जिवंत वाटण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी सुविचार, श्लोक, उदाहरणे ,कवने दिली आहेत.(अगदी डायरीत नोंद करून ठेवावी अशी) वाचताना मसुरीची थंडी, लबात्स्ना ट्रेनिंग सेंटर, हैदराबाद सेंटर चे चित्र डोळ्यासमोर उभे राहते तसेच पिळदार मिशा, उस्ताद, कुस्तीचा आखाडा, गवळोबाचा डोंगर, कोल्हापुरी तांबडा पांढरा आपल्याला कोल्हापूर फिरवून आणल्याशिवाय राहत नाही. या पुस्तकामुळे आपणास जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन, प्रचंड इच्छाशक्ती,उत्साह मिळतो. पुस्तकातील आवडलेला एक उतारा.... `तुम्ही हळूहळू मरता, जेव्हा तुम्ही भटकत नाही,प्रवास करत नाही,वाचन करत नाही,जीवनाचं संगीतच ऐकत नाही, तुम्ही स्वतः च कौतुकच करत नाही,स्वतः च मन मारून तडजोड करत राहता. आयुष्याला सुंदर वळण देण्याचा धोकाच स्वीकारत नाही.स्वतः च्या स्वप्नाच्या मागे धावत नाही आणि त्यांच्या पूर्ततेसाठी झपाटून झोकून देत नाही त्यावेळी तुम्ही हळूहळू मरता. आयुष्यातील प्रत्येक क्षण जगा, प्रत्येक क्षण वेगळा आहे आणि वेगळेपणात आनंद आहे.जीवन किती सुंदर आणि अर्थपूर्ण आहे,त्याचे संदर्भ किती विविध अंगांनी नटलेले आहेत...............( बाकी तुम्ही प्रत्यक्ष वाचा) प्रत्येकाने आवर्जुन वाचावे असे पुस्तक. शेवटी \" इन मुटठीयो में चांद तारे भर के आसामा की हद से गुजर के हो जा तू भीड से जुदा, भीड से जुदा रे बंदिया कर हर मैदान फतेह......... ...Read more\n`मन मे है विश्वास `या विश्वास नांगरे पाटील यांच्या पहिल्याच पुस्तकात त्यांनी त्यांचं बालपण, शिक्षण यांचं सुंदर चिञण रेखाटलेले आहे.खरं तर या पुस्तकातुन त्यांच्या वाचनाच्या व्यासंगाची व सशक्त लेखणीची चुणूक जाणवली.आय.पी.एस.च्या स्वप्नपूर्ती साठी घेतलेलीमेहनत,जिद्द, चिकाटी या पुस्तकात छान चितारली आहे. आय.पी.एस.म्हणून निवड झाल्यानंतर एक सक्षम,कर्तव्यदक्ष अधिकारी बनण्यासाठी खडतर अशा प्रशिक्षणाला सामोरे जाताना आलेले अनुभव व त्यातून घडलेला एक खराखुरा वर्दीतला संवेदनशील अधिकारी याचं सर्वांना प्रेरणा देणारं अनुभवजन्य शब्दां���न म्हणजे \"कर हर मैदान फतेह\"हे विश्वास नांगरे पाटील यांचं दुसरे वाचनीय पुस्तक. तुमचे जगातील स्थान नेहमीच बदलत असते.साबण तयार करायला तेल लागते आणि तोच साबण तेलाचे डाग साफ करायला लागतो. स्वतःचे रडगाणे गायचे नाही आणि स्वतःची टिमकी ही वाजवायची नाही.प्रवासात लागणार्या ठेचांनीच शहाणपण येते.अशा कित्येक प्रेरणादायी टिप्स त्यांनी या आत्मकथनातून वाचकांना दिल्या आहेत. ...Read more\nलग्ना नंतरच्या पहील्याच प्रवासात फ्रँक आणि लिली या दोघांनी ठरवले की आपल्याला बारा मुलं असावीत . फ्रँक ला मूलं आवडायची आणि लिलीला झालेली मूलं आवडू लागली . \" चिपर बाय द डझन \"ही शंभर वर्षापूर्वी लिहीली गेलेली भन्नाट विनोदी सत्यघटनेवरची कादंबरी . याला आ्मकथन म्हणावे लागेल , कारण त्या बारा मूलांपैकी बहीणभाऊ या दोघांनी मिळून त्या कुटूंबाची मजेदार कहाणी लिहीलीय . फ्रँक जुनियर व अर्नेस्टाईन यांनी फक्त 140 पानांत कादंबरी संपविलीय . पुस्तक हातात घेतले व सुरु झाला स्वतःशीच हासरा संवाद . दररोज हसता यावे यासाठी थोडेथोडे करून आठ दिवसात कादंबरी संपवीली . शैक्षणिक , गतिविषयी , वेळाविषयी अश्या कांही भन्नाट कल्पना अमलात आणल्यात की बस्स् . फ्रँक स्वतः इंजीनीयर . अमेरीकेतील व जर्मनीतील मोठ मोठ्या कंपनींचा सल्लागार .कमीत कमी वेळात जास्तीत जास्त काम अचुकपणे कसे करावे यावरचे धडे देण्यासाठी फ्रँक ला बोलावले जायचे . आजच्या भाषेत \"मॅनेजमेंट गुरु \" . सर्व संकल्पना घरी अमलात आणल्या जायच्या यातूनच फक्त सतरा वर्षात बारा मुलांचे कुटूंब उभे राहीले . अनेक उपक्रमांचा जनक , स्वतःच्या शैक्षणिक कल्पना त्यावेळी थियेटर मध्ये दाखविल्या जायच्या .. लिलीही कांही कमी नव्हती . ती होती निष्णात भाषणतज्ञ . तिच्या भाषणांचे कार्यक्रम व्हायचे . एवढ्या प्रचंड कुटूंबात प्रत्येकजन शिस्तीत प्रगती करतोय ही खरेच कमालीची गोष्ट आहे . एक दोन मूलांना सांभाळताना होणारी कसरत आठवली की बारा मूलांचा सांभाळ ही भयावह कल्पना वाटतेच . कादंबरी वाचावीच कारण बेस्टसेलर आहे , त्याच कादंबरी वर छानसा सिनेमाही पाहाच. अनेक भाषात भाषांतरे झालीत. पानापानात छाटे छोटे विनोद व नवनवीन प्रयोग , हास्याचे फवारे , कुणीतरी पाहतय म्हणून चोरून हासण्याचा नवीन प्रकारही वाचताना घडतोच . ... दयानंद पोतदार ..... ...Read more\nखरच अंगावर काटा आणणारे हे पुस्तक आहे . नादियाची will power खूप मजबूत होती . तिची इच्छा शक्ती प्रबळ होती . मृत्यू च्या जबड्यात असतानाही संयमाने स्वताची सुटका करून घेतली.नादिया ने आपल सर्वस्व गमावल कुटूंब गमावलं डोळयादेखत सगळ्याची राख रांगोळी झाली . यावर नादिया ने मात केली . Hats off नादिया . ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/THE-RAILWAY-MAN/3324.aspx", "date_download": "2021-12-05T07:29:10Z", "digest": "sha1:OG7IMN4XRBNLRZQYEWSJMOXULF73AWZ2", "length": 11453, "nlines": 187, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "THE RAILWAY MAN | ERIC LOMAX | UDAY BUWA", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nमलाया-सियामच्या निबिड जंगलात जपान्यांनी बलाढ्य ब्रिटिश सैन्याला शह दिला. अतिशय दुष्टप्राप्य खडतर अशा रेल्वे मार्गाच्या उभारणीचा चंग जपानी सैन्याने बांधला व त्यासाठी तब्बल २,००,००० दोस्त राष्ट्रांच्या ब्रिटिश, ऑस्ट्रेलियन व कॅनेडियन सैनिकांना युद्धबंदी बनवून त्यांच्याकडून हया रेल्वेमार्गाची उभारणी केली. वैयक्तिक पातळीवर ही अमानुषता अनुभवलेल्या एका सैनिकाची ही प्रथमपुरुषी कहाणी, परंतु एका विशिष्ट कालखंडाच्या इतिहासाचे दर्शन घडविणारी अद्भुत कथा.\nलग्ना नंतरच्या पहील्याच प्रवासात फ्रँक आणि लिली या दोघांनी ठरवले की आपल्याला बारा मुलं असावीत . फ्रँक ला मूलं आवडायची आणि लिलीला झालेली मूलं आवडू लागली . \" चिपर बाय द डझन \"ही शंभर वर्षापूर्वी लिहीली गेलेली भन्नाट विनोदी सत्यघटनेवरची कादंबरी . याला आ्मकथन म्हणावे लागेल , कारण त्या बारा मूलांपैकी बहीणभाऊ या दोघांनी मिळून त्या कुटूंबाची मजेदार कहाणी लिहीलीय . फ्रँक जुनियर व अर्नेस्टाईन यांनी फक्त 140 पानांत कादंबरी संपविलीय . पुस्तक हातात घेतले व सुरु झाला स्वतःशीच हासरा संवाद . दररोज हसता यावे यासाठी थोडेथोडे करून आठ दिवसात कादंबरी संपवीली . शैक्षणिक , गतिविषयी , वेळाविषयी अश्या कांही भन्नाट कल्पना अमलात आणल्यात की बस्स् . फ्रँक स्वतः इंजीनीयर . अमेरीकेतील व जर्मनीतील मोठ मोठ्या कंपनींचा सल्लागार .कमीत कमी वेळात जास्तीत जास्त काम अचुकपणे कसे करावे यावरचे धडे देण्यासाठी फ्रँक ला बोलावले जायचे . आजच्या भाषेत \"मॅनेजमेंट गुरु \" . सर्व संकल्पना घरी अमलात आणल्या जायच्या यातूनच फक्त सतरा वर्षात बारा मुलांचे कुटूंब उभे राहीले . अनेक उपक्रमांचा जनक , स्वतःच्या शैक्षणिक कल्पना त्यावेळी थियेटर मध्ये दाखविल्या जायच्या .. लिलीही कांही कमी नव्हती . ती होती निष्णात भाषणतज्ञ . तिच्या भाषणांचे कार्यक्रम व्हायचे . एवढ्या प्रचंड कुटूंबात प्रत्येकजन शिस्तीत प्रगती करतोय ही खरेच कमालीची गोष्ट आहे . एक दोन मूलांना सांभाळताना होणारी कसरत आठवली की बारा मूलांचा सांभाळ ही भयावह कल्पना वाटतेच . कादंबरी वाचावीच कारण बेस्टसेलर आहे , त्याच कादंबरी वर छानसा सिनेमाही पाहाच. अनेक भाषात भाषांतरे झालीत. पानापानात छाटे छोटे विनोद व नवनवीन प्रयोग , हास्याचे फवारे , कुणीतरी पाहतय म्हणून चोरून हासण्याचा नवीन प्रकारही वाचताना घडतोच . ... दयानंद पोतदार ..... ...Read more\nखरच अंगावर काटा आणणारे हे पुस्तक आहे . नादियाची will power खूप मजबूत होती . तिची इच्छा शक्ती प्रबळ होती . मृत्यू च्या जबड्यात असतानाही संयमाने स्वताची सुटका करून घेतली.नादिया ने आपल सर्वस्व गमावल कुटूंब गमावलं डोळयादेखत सगळ्याची राख रांगोळी झाली . यावर नादिया ने मात केली . Hats off नादिया . ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://parlivaijnathmahaulb.maharashtra.gov.in/ULBInfoHealth/pagenew", "date_download": "2021-12-05T08:28:09Z", "digest": "sha1:NSELG6VBZALRCATUKXCS77GSCRQTVDAY", "length": 8557, "nlines": 144, "source_domain": "parlivaijnathmahaulb.maharashtra.gov.in", "title": "ULBInfoHealth", "raw_content": "\nमुख्य घटकाला जा |\nनगरपरिषद प्रशासकीय कार्यालय इमारत / नागरी सुविधा केंद्र\nगृहनिर्माण व गलीछ्ह वस्ती\nसन २०११ नुसार जनगणना\nनिवडून आलेल्या सदस्यांची माहित\nसार्वजनिक आरोग्य विषयक सेवा\nशहरात उपलब्ध शैक्षणिक सुविधा\nशहरात उपलब्ध उच्च शैक्षणिक सुविधा\nमुलभूत सोयी सुविधा स्थिती\nकर संकलन विषयक बाबी\nउत्पन्न आणि खर्च खाते\nप्रभागनिहाय निवडून आलेले सदस्य\nतुम्ही आता येथे आहात : मुख्यपृष्ठ / आमच्या विषयी / सामाजिक सुविधा / सार्वजनिक आरोग्य विषयक सेवा\nशासन निर्णय नगर विकास विभाग नगरपालिका प्रशासन संचालनालय कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळास प्रतिबंध ऑनलाइन तक्रार व्यवस्थापन प्रणाली\nभारत सरकार महाराष्ट्र शासन राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र\nस्वच्छ भारत अभियान रा. श. आजीविका मिशन\nकर आकारणी नगरपरिषदेद्वारे वितरित केलेल्या विविध सेवांसाठी शुल्क बी. पी. एम. एस. माहिती शासन निर्णय मालमत्ता व पाणी देय माहिती\nआपत्ती व्यवस्थापन आराखडा महत्वाचे दूरध्वनी क्रमांक\nमत्ता व दायित्व बाबत\nनगरपरिषद हद्दीतील मालमत्तांची संख्या\nथ��ट कचरा संकलन करण्यात येत असलेल्या घरांची संख्या ( २४ तासातून किमान एकदा म्हणजे दररोज )\nथेट कचरा संकलनासाठी उपलब्ध वाहने\nप्रती वाहन संकलन होणाऱ्या घरांची संख्या\nटिप्पर -१ घंटागाडी -८' टाटा ac -२ ट्रॅक्टर लोडर -१\nटिप्पर -४ घंटागाडी -१' टाटा ac -१\nटिप्पर -१ घंटागाडी -८' टाटा ac -२ ट्रॅक्टर लोडर -१\nटिप्पर -४ घंटागाडी -१' टाटा ac -१\nटिप्पर -१ घंटागाडी -८' टाटा ac -२ ट्रॅक्टर लोडर -१\nटिप्पर -४ घंटागाडी -१' टाटा ac -१\nकचरा संकलनासाठी उपलब्ध वाहनांची संख्या\nदररोज संकलित होणारा कचरा\nकिमान आवश्यक जागा :\nदैनिक क्षमता प्रति मे टन\nविल्हेवाट ( भूभरण) संबंधी सद्द्स्थिती\nअध्यक्ष उपाध्यक्ष मुख्याधिकारी समिती\nअभियान प्रकल्प योजना स्वच्छ भारत अभियान रा. श. आजीविका मिशन\nनिविदा जाहिराती महाराष्ट्र नगरपरिषद सेवा (संवर्ग) पदभरती परीक्षा - २०१८\nमहा-जी.आय.एस पोर्टल बी.पी.एम.एस. पोर्टल नगरपरिषद वेबसाईट शहरी पथ विक्रेता पोर्टल\nकायदे धोरण नियम स्थायी निदेश\nआपले सरकार सेवा हमी कायदा महा योजना तक्रार निवारण माहितीचा अधिकार संयुक्त नागरी सेवा पोर्टल\nअंतिम पुनरावलोकन आणि सुधारणा : ०५-१२-२०२१\nएकूण दर्शक : १३१२१७\nप्रकाशन हक्क © २०१७ , नगर विकास विभाग, महाराष्ट्र शासनाचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क सुरक्षित.\nहे वेब पोर्टल राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र , पुणे यांनी विकसित केले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/indian-11-for-sri-lanka-match", "date_download": "2021-12-05T07:40:42Z", "digest": "sha1:TISMB3DXZ6WHI33B2VQ2TWJTZPATOA5B", "length": 18188, "nlines": 265, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nभारतीय गोलंदाजांच्या वादळी माऱ्यापुढे ‘तो’ मैदानावर तग धरुन उभा राहिला, अखेर सामना जिंकवून दिला\nभारताने दिलेल्या 133 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या फलंदाजांना फारसी चांगली कामगिरी करता आली नाही. पण तरीही श्रीलंकेच्या मधल्या फळीतील एका फलंदाजाच्या दणकेबाज कामगिरीने भारतीय गोलंदाजांना ...\nIND vs SL 2nd T20 Live : अटीतटीच्या सामन्यात श्रीलंकेचा भारतावर 4 विकेट्सने विजय, सीरिज 1-1 ने बरोबरीत\nIndia vs Sri Lanka 1st T20 Live Score : टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसरा टी 20 सामना प्रचंड रंगतदार झाला. अटीतटीच्या या सामन्यात ...\nIndia vs Sri Lanka, 2nd T20 live streaming: भारत विरुद्ध श्रीलंका, सामना कधी, कुठे आणि कसा पाहणार\nभारताचा खेळाडू कृणाल पंड्याला कोरोनाची बा���ा झाल्यामुळे दुसरा टी-20 सामना एक दिवस पुढे ढकलण्यात आला होता. आता हा सामना काही वेळातच सुरु होणार आहे. ...\nIND vs SL 1st T20 Live : श्रीलंकेचा संघ 126 धावांत गारद, भारताची लंकेवर 38 धावांनी मात\nIndia vs Sri Lanka 1st T20 Live Score : भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील तिसरा आणि अखेरचा एकदिवसीय सामना कोलंबोतील प्रेमदासा स्टेडियमवर खेळविण्यात येत आहे. ...\nIndia vs Sri Lanka, 1st T20 live streaming: भारत विरुद्ध श्रीलंका, सामना कधी, कुठे आणि कसा पाहणार\nभारतीय क्रिकेट संघ आणि श्रीलंका क्रिकेट संघ यांच्यात आजपासून टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. पहिला टी-20 सामना काही वेळातच सुरु होणार आहे. ...\nIND vs SL, 3rd ODI : श्रीलंका दौऱ्यातील शेवटच्या एकदिवसीय सामन्यासाठी टीम इंडिया सज्ज, संघात ‘हे’ पाच बदल\nपहिल्या आणि दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यासाठी तयार झाला आहे. मालिकेत विजयी आघाडी घेतल्यामुळे या सामन्यात भारत ...\nIndia vs Sri Lanka, 3rd ODI live streaming: भारत विरुद्ध श्रीलंका, सामना कधी, कुठे आणि कसा पाहणार\nभारतीय क्रिकेट संघ आणि श्रीलंका क्रिकेट संघातील तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्याला श्रीलंकेच्य़ा आर. प्रेमादासा मैदानावर काही वेळातच सुरुवात होणार आहे. ...\nIndia vs Sri Lanka, 2nd ODI live streaming: भारत विरुद्ध श्रीलंका, सामना कधी, कुठे आणि कसा पाहणार\nभारतीय क्रिकेट संघ आणि श्रीलंका क्रिकेट संघातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्याला श्रीलंकेच्य़ा सामना तासांतच सुरु होणार आहे. शिखर धवन पहिल्यांदाच भारताचे कर्णधारपद सांभाळणार असल्याने ...\nटीम इंडियासमोर श्रीलंकेची हाराकिरी, भारताचा लंकेवर 7 गडी आणि 80 चेंडू राखून मोठा विजय\nभारत विरुद्ध श्रीलंका (India vs Srilanka) यांच्यातील एकदिवसीय मालिकेला सुरुवात झाली आहे. 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना कोलंबोतील प्रेमदासा स्टेडियमवर खेळविण्यात आला. ...\nश्रीलंका संघाकडून आव्हानात्मक लक्ष्य, भारतीय फलंदाजावर विजयाची जबाबदारी\nभारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यातील पहिला डाव संपला आहे. संयमी फलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेने भारतासमोर 263 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. ...\n, काय करावं आणि काय नाही; डॉ. भोंडवेंनी दिला सल्ला\nAurangabad | औरंगाबादमध्ये कोल्ड्रिंक्सची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात, नागरिकांनी पळवले बॉक्स\nसाहित्य संमेलनाचा आज पवारांच्या उपस्थितीत समारोप\nअवकाळी पावसानंतर डोंबिवलीत दाट धुक्याची चादर, हवेत गारवा\nताज्या बातम्या2 hours ago\nभाजपनंच 180 एमएलटी पाणीकपात पुणेकरांना सहन करायला लावली, जयंत पाटलांचं फडणवीसांना प्रत्युत्तर\nबीडमध्ये आगार प्रशासनाकडून आंदोलन उधळून लावण्याचा प्रयत्न; महिला कर्मचाऱ्यांना आश्रू अनावर\nJalana | नागरिकांनी कोव्हिड संदर्भातील नियम आणि सूचनांचं पालन करावं, राजेश टोपेचं आवाहन\nओमिक्रॉनबाधित रुग्ण महाराष्ट्रात आला तेव्हा विमानतळावर RTPCR सुविधा नव्हती – प्रदीप आवटे\nMumbai | राज्यात ओमिक्रॉनचा शिरकाव, नागरिकांमध्ये धाकधुक वाढली, डॉ. रवी गोडसे काय म्हणाले \nSpecial Report | उंचीचा थरार जेव्हा थरकापात बदलतो\nKiara Advani| रास्पबेरी पिंक लेहेंगा परिधान करुन कियारा अडवाणीने लावली इंटरनेटवर आग , लेहेंग्याची किंमत ऐकून अवाक व्हाल\nफोटो गॅलरी22 mins ago\nTravel Special : लग्नाआधी मित्रांसोबत चिल करायचंय मग ‘या’ खास ठिकाणी बॅचलर पार्टी करा\nFace Pack : हिवाळ्यात ‘हे’ घरगुती फेसपॅक त्वचेवरील चमक वाढवण्यास मदत करतील\nRasika Sunil Honeymoon | मालदिवच्या निळ्याशार समुद्रात रसिका सुनीलचे निवांत क्षण\nफोटो गॅलरी2 hours ago\nWinter Food : हिवाळ्यात दररोजच्या आहारामध्ये ‘या’ पदार्थांचा समावेश करणे फायदेशीर\nलाईफस्टाईल फोटो3 hours ago\nLavender Oil : निरोगी त्वचेसाठी अशा प्रकारे लॅव्हेंडर तेलाचा वापर करा, वाचा\nWinter Care : कोरडेपणामुळे चेहरा निस्तेज झाला आहे तर ‘हे’ घरगुती उपाय फायदेशीर\nChandra Darshan 2021: सूर्यग्रहणानंतरचे चंद्रदर्शन तुमचे नशीब बदलून टाकेल\nMars Transit Zodiac | आता वाईट काळ संपलाच म्हणून समजा , मंगळ ग्रह दिशा बदलणार, 4 राशींचे नशीब पालटणार\nफोटो गॅलरी17 hours ago\n4 Dec 2021 Surya Grahan 2021 Photos | वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाचे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल “हिरा है सदा के लिए”\nपक्ष बांधणीसाठी कधी बैलगाडीतून तर कधी घोड्यावरून; आशिष शेलारांच्या घोडदौडीने भाजपला बळ, मुंबईत सलग दुसऱ्यांदा शेलारांचा करिश्मा चालणार\nदत्तात्रय भरणेंची संवेदनशीलता, अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले, जखमीला पाठवलं रुग्णालयात\nमी किंवा मटन दोघांपैकी एकाला निवड; पतीची पत्नीकडे अजब मागणी, बायकोने निवडले चक्क मटन\nSkin Care : दही आणि काकडीची पेस्ट चेहऱ्याला लावा आणि तजेलदार त्वचा मिळवा\nयंदाच्या सवाई गंधर्व महोत्सवावर ओमीक्रॉनचे सावट ; आयोजक घेणार उपमुख्यमंत्र्यांची भेट\n..तर Emergency Fund अडचणीच्या वे���ी कामी येणार, किती अन् कशी गुंतवणूक करावी\nKiara Advani| रास्पबेरी पिंक लेहेंगा परिधान करुन कियारा अडवाणीने लावली इंटरनेटवर आग , लेहेंग्याची किंमत ऐकून अवाक व्हाल\nफोटो गॅलरी22 mins ago\nभारतीय मोटारसायकल बाजारात Hero MotoCorp ला पछाडत Bajaj Auto ची पहिल्या नंबरवर झेप\nNashik| साहित्य संमेलनात पुस्तकांचे मार्केट डाऊन, ऑनलाईनला तेजी; 5 वर्षांत खरेच वेगळे चित्र असेल\nसेन्सेक्समधील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांचे बाजारमूल्य 1.29 लाख कोटींनी वाढले, TCS ला सर्वाधिक नफा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-AHM-IFTM-news-about-sina-river-encroachment-5882169-NOR.html", "date_download": "2021-12-05T09:08:10Z", "digest": "sha1:QPI7OJHWS3VUCRIZYKPYIPQDEUZOPG2D", "length": 9521, "nlines": 62, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "News about sina river encroachment | 'सीना'तील अतिक्रमणांवर आजपासून बुलडोझर - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n'सीना'तील अतिक्रमणांवर आजपासून बुलडोझर\nनगर - जिल्हाधिकारी तथा मनपाचे प्रभारी आयुक्त राहूलद्विवेदी यांच्या पुढाकारातून शहरातून जाणाऱ्या सीना नदी पात्रातील अतिक्रमणे हटवण्यात येणार आहे. महापालिकेचा अतिक्रमण विभाग, मोजणी खाते, पाटबंधारे महसूल विभागामार्फत अतिक्रमणे काढण्याची जय्यत तयारी पूर्ण करण्यात आली आहे. सोमवारपासून (२८ मे) ही अतिक्रमणे हटवण्यास सुरुवात होणार आहे. रविवारी सुटीच्या दिवशीही संबंधित विभागाने कामावर हजर राहून राहिलेल्या नदीपात्राची मोजणी करून हद्द निश्चित केली.\nनगर शहराच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी सीना नदीचे सुशोभिकरण व्हावे हा अनेक वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न उदासिन सत्ताधारी व बेजबाबदार प्रशासनामुळे अडगळीला पडला होता. सीना नदी पात्रातील विटभट्ट्या, कच्ची व पक्की बांधकामे, भराव टाकून वाढवलेल्या जागा व त्यावर थाटलेले बेकायदेशीर शेड यामुळे पात्र अरुंद झाले होते. नदीला पूर आल्यास आपत्कालीन स्थिती निर्माण होऊन मोठी जिवीत हानी होण्याची शक्यता केवळ अतिक्रमणांमुळे निर्माण झाली आहे. 'दिव्य मराठी'ने या प्रश्नाकडे वारंवार लक्ष वेधले होते. जिल्हाधिकारी तथा महापालिका आयुक्त राहूल द्विवेदी यांनी आपत्ती व्यवस्थापनाचा एक भाग म्हणून नदीचा श्वास मोकळा करण्याचा निर्णय घेतला आहे.\nसीना नदीच्या सुशोभिकरणावर राजकारणाचे इमले रचणाऱ्या पुढाऱ्यांनी या नदीचा विकास तर दुरच पण अति���्रमण काढण्यासाठीही प्रशासनाला पाठबळ दिले नाही. सीना परिसरातील काही नागरिकांनी नदीत भराव टाकून नदीपात्रात पाय पसरले आहेत. बेकायदेशीर विटभट्ट्या महसूल, पाटबंधारे व मनपा प्रशासनाला आजतागायत हटवता आल्या नाहीत. आता थेट जिल्हाधिकाऱ्यांनीच या प्रकरणात लक्ष घातल्याने सर्वच यंत्रणा कामाला लागल्या आहेत.\nअतिक्रमण हटवण्याबाबत द्विवेदी यांनी मागील दोन आठवड्यात वारंवार बैठका घेऊन हा प्रश्न निकाली काढण्यासाठी सूचना दिल्या. दीड वर्षापूर्वी नदी पात्राची हद्द निश्चित करण्यासाठी पाटबंधारे, मोजणी कार्यालय तसेच मनपाने प्रयत्न केले होते. त्यामुले बहुतांश ठिकाणी हद्द निश्चित झाली आहे. पण अनेक टिळक रस्ता तसेच सावेडीच्या काही भागात मोजणी होऊन हद्द निश्चित करणे बाकी होते. तत्पूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी अतिक्रमण धारकांनी स्वत:च अतिक्रमणे काढावीत यासाठी सात दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. ही मुदत संपल्यानंतर कारवाईसाठी यंत्रणा सज्ज करण्यात आली. दरम्यान, रविवारी संबंधित प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी कामावर हजर होते. सकाळपासून राहिलेल्या भागाची मोजणी करून पोल रोवण्यात आले आहेत.\nसोमवारी सकाळपासूनच कारवाईला सुरुवात होणार आहे, यासाठी दोन मोठे पोकलेन लोखंडी पुलाजवळ थांबवण्यात आले आहेत. तसेच पोकलेनची संख्या ऐनवेळी वाढवण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. कारवाईत बाधा येऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.\n२० ते २५ डपंरची व्यवस्था\nअतिक्रमणे हटवण्यासाठी सहा ते सात पोकलेन मशिन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्याबरोबरच २० ते २५ डंपर, ५० ते ६० विविध शासकीय विभागातील कर्मचारी, अधिकारी, मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे. पण अतिक्रमण काढण्यास अजून किती दिवस लागतील याचे उत्तर प्रशासनाकडे नाही.\nसीना नदीपात्रातील अतिक्रमणे हटवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सर्व यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. पोकलेन मशिन, डंपर आदी आवश्यक साहित्याची जुळवाजुळव करण्यात आली आहे. सोमवारी सकाळपासूनच कारवाईला सुरुवात होईल.'' सुरेश इथापे, अतिक्रमण विभाग.\nन्युझीलँड ला जिंकण्यासाठी 527 धावांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-AHM-three-thousand-and-five-hundred-illegal-ape-autorikshow-4201621-NOR.html", "date_download": "2021-12-05T08:30:58Z", "digest": "sha1:N7OCSJ4FS6WE6LOX5BKVNXMIYNX57AGO", "length": 9165, "nlines": 67, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "three thousand and five hundred illegal ape autorikshow | अहमदनगरात साडेतीन हजार बेकायदेशीर अ‍ॅपेरिक्षा ! - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअहमदनगरात साडेतीन हजार बेकायदेशीर अ‍ॅपेरिक्षा \nनगर- शहरात साडेतीन हजार अ‍ॅपेरिक्षा विनापरवाना बिनबोभाट धावत आहेत. उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) विभागाने केलेल्या पाहणीत जिल्हाभरात केवळ साडेपाचशे परवानाधारक अ‍ॅपेरिक्षा असल्याचे स्पष्ट झाले आहे. शहर वाहतूक शाखा व आरटीओच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे बेकायदा अ‍ॅपेरिक्षांचे प्रमाण वाढते आहे.\nनगरचे प्रमुख रस्ते अ‍ॅपेरिक्षानी व्यापून टाकले आहेत. माळीवाडा बसस्थानकाच्या बाहेर जिल्हा परिषद इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरचा रस्ता आपल्यासाठीच असल्याचा समज या रिक्षाचालकांचा आहे. वाहतूक पोलिसांच्या नाकावर टिच्चून अ‍ॅपेरिक्षांनी हा रस्ता कायम अडवलेला असतो. सर्वसामान्य नगरकरांना तारेवरची कसरत करत तेथून वाट काढावी लागते. स्थानकात जाणा-या बसगाड्यांनाही ताटकळत उभे राहावे जाते. प्रवासी हायजॅक करण्याच्या चढाओढीत रिक्षाचालकांना इतरांचा विसर पडतो. कारवाई होत नसल्याने त्यांचा मग्रूरपणा वाढला आहे. सर्वसामान्य नागरिकांनी ही अरेरावी मुकाटपणे सहन करावी लागते.\nशहरात सुमारे चार हजार अ‍ॅपेरिक्षा प्रवासी वाहतूक करतात. यातील केवळ सव्वापाचशे अ‍ॅपेरिक्षांना वाहतूक करण्याचा परवाना उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून देण्यात आला आहे. बेकायदा अ‍ॅपेवर कारवाईचे अधिकार आरटीओ व शहर वाहतूक शाखेला आहेत. मात्र, व्यापक कारवाई करण्यासाठी या दोन्ही विभागांमध्ये समन्वयच नाही. स्वतंत्रपणे केली जाणारी कारवाई केवळ फार्स ठरते आहे.\nअ‍ॅपेरिक्षाला चालकाव्यतिरिक्त केवळ तीन प्रवासी घेऊन जाण्याचा परवाना आहे. मात्र, नियम धाब्यावर बसवून दुप्पट, तिप्पट प्रवासी अक्षरश: कोंबले जातात. रिक्षा चालवण्याचे परवाने हा संशोधनाचा विषय आहे. अल्पवयीन मुले कानाला मोबाइल लावून प्रवाशांचा विचार न करता रिक्षा पळवतात.\nवाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करत कुठेही अन् कशीही अ‍ॅपेरिक्षा थांबवली जाते. पाठीमागच्या वाहनचालकांना याचा त्रास होतो, याच्याशी अ‍ॅपेचालकांना सोयरसूतक नस���े. जाब विचारणा-याला अरेरावी केली जाते. तक्रार करणा-यांना पोलिसही बाहेरचा रस्ता दाखवतात.\nपांढ-या रंगाच्या खासगी पॅगोमधून सर्रास प्रवासी वाहतूक सुरू आहे. खासगी वाहतुकीसाठी पांढ-या रंगाच्या अ‍ॅपेना परवाना दिला जातो. मात्र, या परवान्याचा दुरूपयोग करून अशा अ‍ॅपेंमधून प्रवासी वाहतूक सुरू आहे.\n*शहरातील अनधिकृत अ‍ॅपेरिक्षांमुळे एएमटीला मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागत आहे. कारवाईची मागणी केली की केवळ जुजबी दंड करण्यात येतो. ठोस कारवाई अजून झालेली नाही. रिक्षाचालकांच्या मनमानीमुळे एएमटीची प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे दर महिन्याला प्रवासी कर व बालपोषण अधिभार भरूनही एएमटीला तोटा सहन करावा लागतो. अनधिकृत रिक्षांवर ठोस कारवाई होणे गरजेचे आहे.’’\nदीपक मगर, एएमटी शहर व्यवस्थापक\n*चार-पाच वर्षांपासून बेकायदा रिक्षा शहरात धावत आहेत. तीन सीटरचे बजाज रिक्षाधारक दरवर्षी कर भरतात, परवान्याचे नूतनीकरण करतात. यातून सरकारलाही महसूल मिळतो. येथेच आमची चूक होते. अ‍ॅपेधारकांना याची कोणतीही झळ बसत नाही. दरमहा हप्ता दिला की, त्यांना संरक्षण पुरवले जाते. कारवाईच्या वेळी दोन्ही प्रकारच्या रिक्षाधारकांकडून सारखाच दंड वसूल केला जातो. हा सरळ-सरळ आमच्यावर अन्याय आहे.’’\nसुरेश कराळे, बजाज रिक्षाधारक\nन्युझीलँड ला जिंकण्यासाठी 540 धावांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.popxo.com/article/benefits-of-surya-namaskar-in-marathi/", "date_download": "2021-12-05T09:15:55Z", "digest": "sha1:PZ3K2G4N3KUE4W4QI2ZTS7G2GPBHOG3T", "length": 28198, "nlines": 113, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "Surya Namaskar Benefits In Marathi - सूर्यनमस्काराचे फायदे | POPxo Marathi", "raw_content": "\nसूर्यनमस्काराचे फायदे आणि पद्धती (Surya Namaskar Benefits In Marathi)\nसूर्य नमस्कार म्हणजे नक्की कायसूर्यनमस्काराचे फायदेसूर्यनमस्कार कसा करायचासूर्य नमस्काराची सुरूवात करणाऱ्यांसाठी टिप्ससूर्यनमस्कार करताना घ्यायची काळजीFAQ's\nसूर्य नमस्कार म्हणजे नक्की काय\nसूर्य नमस्काराची सुरूवात करणाऱ्यांसाठी टिप्स (Useful Tips For Surya Namaskar In Marathi)\nजर तुम्ही रोज सूर्य नमस्कार करत असाल तर फिट राहण्यासोबत तुमचे अनेक आजारही दूर होतील. जर तुम्हाला जाडेपणाची समस्या असेल तर रोज कमीत कमी 10 वेळा सूर्य नमस्कार केल्यास तुमचं वजन कमी होईल. कारण सूर्यनमस्काराचे एक नाही अनेक फायदे आहेत. रोज सूर्य नमस्कार केल्यास मनाची एकाग्रता वाढते. तसंच शरीराची लवचिकता वाढते, त्वचा उजळते, हाडं मजबूत होतात, पचनशक्ती वाढते आणि डोक्यातील तणावही दूर होतो. सूर्यनमस्काराचे फायदे (surya namaskar benefits in marathi) अनेक आहेत. सूर्यनमस्कार कसा करायचा त्याच्याबद्दलही सर्व माहिती, सूर्य नमस्कार चे प्रकार तुम्हाला या लेखातून आम्ही देत आहोत. सूर्यनमस्काराच्या काही स्टेप्स असतात त्याची इत्यंभूत माहिती तुम्हाला या लेखात मिळेल आणि याचा नियमित तुम्ही वापर केल्यास, तुम्हाला वजन कमी होण्यासही फायदा मिळेल.\nसूर्य नमस्कार म्हणजे नक्की काय\nसूर्य नमस्कार हे दोन शब्द म्हणजे सूर्यासाठी करण्यात आलेली प्रार्थना असा सहज अर्थ आहे. अनादी काळापासून लोक सकाळी लवकर उठून सूर्याची प्रार्थना करतात आणि सूर्य नमस्कार योगाने दिवसाची सुरूवात केली तर शरीरासाठी आणि मनासाठी हे चांगले ठरते असे मानले जाते. या सूर्य नमस्कार योगची प्रक्रिया साधारण 12 चरणांमध्ये पूर्ण होते आणि प्रत्येक पायरीवर एक वेगळं आसन यामध्ये करावं लागतं. या 12 योगासनांच्या क्रियेला सूर्य नमस्कार असे म्हणतात. सूर्यनमस्काराचे फायदे अनेक आहेत. तुम्हाला तुमची शरीरयष्टी जर चांगली राखायची असेल तर तुम्हाला नित्यनियमाने सूर्य नमस्कार करायला हवेत. सूर्यनमस्काराचे काय फायदे आहेत आपण पाहूया.चांगल्या दिवसाची सुरुवात सू्र्योदय कोट्स ने करुन तुमचा दिवस आनंदी करा\nसूर्यनमस्काराचे फायदे (benefits of surya namaskar in marathi) शरीराला वेगवेगळ्या पद्धतीने होतात. त्याचे नक्की काय फायदे आहेत हे आपण पाहूया.\nशरीराची प्रक्रिया सुधारते (Body Function)\nजसं आम्ही सुरुवातीलाच म्हटलं की सूर्य नमस्कार एक असे योगासन आहे ज्यामध्ये क्रमबद्ध 12 योगासने करण्यात येतात. या आसनांच्या क्रियेमुळे शरीरातील प्रत्येक भागावर प्रभाव पडतो. तसंच योग प्रक्रियेदरम्यान प्रत्येक पायरीवर श्वास घेण्याच्या पद्धतीमुळे तुमच्या आतड्यांचीही क्रियाशीलता वाढते आणि शरीर प्रक्रिया सुधारण्यास मदत मिळते. आतड्याच्या कार्यक्षमतेसाठी याचा चांगला परिणाम होतो आणि त्यामुळे शरीरातील रक्तपुरवठा चांगला होतो आणि अनेक आजारांपासून दूर राहतो.\nवाचा – शीर्षासन करण्याचे फायदे\nवजन घटविण्यासाठी योग्य (Weight Loss)\nइंटरनॅशनल जर्नल ऑफ योगद्वारे देण्यात आलेल्या शोधाप्रमाणे सूर्यनमस्कारामुळे हृदय स्वास्थ्य आणि श्वसना��ंबंधी विकार दूर होतात. तसंच यामुळे वजन कमी होते. वजन कमी करण्यासाठी सूर्य नमस्काराचे फायदा होतो. योग्य प्रक्रियेसह रोज सूर्य नमस्कार घातले तर वजन कमी होण्याची शक्यता असते. मात्र यामध्ये नियमितपणा ठेवायला हवा.\nश्वसनाच्या दबावात सुधारणा (Respiratory Pressure)\nरेस्पिरेटरी प्रेशर अर्थात श्वसन दबावाचा सरळ संबंध हा आतड्यांच्या कार्यक्षमतेशी जोडला जातो. पण सूर्यनमस्काराच्या या वेगवेगळ्या आसनांमुळे श्वासाची प्रक्रिया मुख्य भूमिका निभावते. त्यामुळे श्वसन तंत्र मजबूत होते आणि आतड्यांच्या कार्यक्षमतेमध्येही सुधारणा होते. तसंच हे सुधारल्यामुळे श्वासासंबंधित विकारही होत नाहीत आणि रेस्पिरेटरी प्रेशर योग्य राहते. त्यामुळे सूर्यनमस्काराचा असा फायदा शरीराला मिळतो.\nमासिक पाळी होते नियमित (Regular MC)\nसूर्य नमस्कार चे फायदे मराठी\nकित्येक महिलांना पाळी नियमित न होण्याचा त्रास होतो. पण तुम्ही नियमित सूर्यनमस्कार केल्यास तुम्हाला त्याचा फायदा मिळू शकतो. अनियमित पाळी समस्या असेल तर त्यासह थकवा, अंगदुखी आणि डोकेदुखी, चिडचिडेपणा हे सर्व एकत्र येतं आणि या सर्वावरील एकच उपाय आहे तो म्हणजे सूर्यनमस्कार. मासिक पाळी नियमित आणण्यासाठी सूर्यनमस्काराच्या आसनांचा फायदा होतो.\nसूर्य नमस्कारातील अनेक योगांमुळे शरीराला अधिक मजबूती मिळते. तसंच शरीराशी संबंधित मांसपेशीमध्येदेखील सुधारणा आणण्याचे काम यातील अनेक योग करतात. याचा सकारात्मक प्रभाव शरीरावर पडतो. तसंच मांसपेशीची गतीविधी वाढवून त्याच्या कार्यक्षमतेमध्ये सुधारणा करण्यासाठी याचा फायदा होतो.\nतणावापासून मुक्ती (Stress Free)\nसध्या आपल्याकडे अनेक जणांना तणावापासून मुक्ततेची जास्त गरज भासते. सतत काम आणि घरच्या ताणामुळे अनेक आजार आपण ओढवून घेत असतो. सूर्य नमस्काराच्या योगमुळे ध्यानधारणाही होते आणि त्यामुळे मन एकाग्र करण्यास शक्ती मिळते. त्यामुळे तणावापासून मुक्ती देण्यास याचा फायदा मिळतो. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत मिळते आणि तुमची दृष्टीही सकारात्मक होण्यास मदत मिळते.\nत्वचा आणि केसांसाठीही फायदेशीर (For Skin And Hair)\nकेस आणि त्वचा खराब होण्यासाठी सर्वात महत्त्वाचे कारण ठरते ते म्हणजे चिंता आणि तणाव. मन शांत राखण्यासाठी सूर्य नमस्काराचा प्रयोग करण्यात येतो. ही प्रक्रिया तुम्हा��ा शांत करते आणि त्यामुळे तुमच्या त्वचा आणि केसांच्या वाढीतही सुधारणा होते. मुळात चिंता आणि तणावमुक्त झाल्यानंतर अन्य कोणतेही आजार आपल्या आजूबाजूला फिरकत नाहीत हा याचा सर्वात मोठा फायदा आहे.\nभारतात सूर्यनमस्काराची परंपरा अनेक पिढ्यांपासून सूरू आहे आणि योगासनांमध्ये याला सर्वोत्कृष्ट मानलं जातं. पण अनेकांना सूर्यनमस्काराचे फायदे (surya namaskar benefits in marathi) माहीत नाहीत. त्यामुळे जाडेपणामुळे वैतागलेली लोकं योगा सोडून जिम आणि साईड ईफेक्ट्स होणाऱ्या औषधांचा वापर करतात. तज्ज्ञ सांगतात की, जर तुम्ही रोज सूर्य नमस्कार केले तर तुम्ही फिट तर राहताच पण अनेक आजारांपासूनही दूर राहता. जर वेटलॉस करायचा असेल तर रोज कमीतकमी 10 वेळा सूर्य नमस्कार करा आणि वजन कमी करा. करून पाहा हे सोपे 12 सूर्यनमस्कार.\nस्टेप 1 – प्रणाम आसन\nसर्वात आधी दोन्ही हात जोडून (नमस्कारच्या पोझिशनमध्ये) सरळ उभे राहा. आपलं पूर्ण वजन दोन्ही पायांवर समानपणे ठेवून आणि खांदे सैल सोडा.\nस्टेप 2 – हस्तउत्तानासन\nआता दुसऱ्या स्टेपमध्ये दीर्घ श्वास घ्या आणि दोन्ही हात वर उचला. दोन्ही हाता कानाच्या दिशेने मागे नेत कमरेकडे वाकवा. या दरम्यान पूर्ण शरीर दोन्ही टाचांपासून हाताच्या बोटांपर्यंत सर्व अंग वरच्या दिशेकडे स्ट्रेच करायचा प्रयत्न करा.\nस्टेप 3 – हस्तपाद आसन\nआता तिसऱ्या स्टेपमध्ये श्वास बाहेर सोडत हात सरळ ठेवत आणि पुढे वाका. दोन्ही हातांना पायाच्या उजव्या आणि डाव्या बाजून जमिनीला टच करायचा प्रयत्न करा. लक्षात ठेवा या दरम्यान पाठीचा कणा सरळ असला पाहिजे.\nस्टेप 4 – अश्व संचालन आसन\nआता चौथ्या स्टेपमध्ये श्वास घेताना जेवढं शक्य असेल तेवढं आपला उजवा पाय मागच्या बाजूला न्या. मग उजवा गुडघ्याला जमिनीवर ठेवत आणि नजर वर आकाशाकडे ठेवा. या दरम्यान प्रयत्न करा की, तुमचा डावा पाय दोन्ही हाताच्यामध्ये असेल.\nस्टेप 5 – दंडासन\nआता पाचव्या स्टेपमध्ये दीर्घ श्वास घेत डावा पाय पाठीमागे घेत आणि पूर्ण शरीर सरळ रेषेत ठेवा. या दरम्यान तुमचे हात जमिनाला लंबाकार असले पाहिजेत.\nस्टेप 6 – अष्टांगासन\nआता पुढच्या स्टेपमध्ये आरामात दोन्ही गुडघे जमीनीवर आणा आणि श्वास बाहेर सोडा. आपलं शरीर जमिनीपासून उचलत शरीर पुढे सरकवा. या दरम्यान तुमची छाती आणि हनुवटी जमिनीला टच करेल. पण लक्षात ठेवा की, या परिस्थितीत तुमचं पो��� जमिनीला लागता कामा नये.\nस्टेप 7 – भुजंगासन\nआता सातव्या स्टेपमध्ये श्वास घेत आपल्या शरीराचा वरील भाग मानेच्या बाजून पाठी करत उठा. असं करताना थोड्या वेळासाठी याच स्थितीत थांबा आणि खांदे कानांपासून दूर नजर आकाशाच्या दिशेने ठेवा.\nस्टेप 8 – पर्वतासन\nआता आठव्या स्टेपमध्ये श्वास बाहेर सोडत पाठीचा मणका आणि पार्श्वभाग वर उचलायचा प्रयत्न करा. छाती खाली वाकवून उलट्या व्ही चा आकार करा.\nस्टेप 9 – अश्वसंचालनासन\nआता नवव्या स्टेपमध्ये श्वास घेत उचवा पाय दोन्ही हातांच्या मधोमध घ्या आणि डाव्या गुडघा जमिनीवर ठेवायचा प्रयत्न करा. या दरम्यान नजर वर ठेवा आणि स्ट्रेचिंगचा अनुभव घ्या.\nस्टेप 10 – हस्तपाद आसन\nआता दहाव्या स्टेपमध्ये श्वास बाहेर सोडा आणि सोडताना डावा पाय पुढे घ्या आणि हाताचे तळवे जमिनीवरच राहू द्या. हळूहळू दोन्ही गुडघ्यांना सरळ करा.\nस्टेप 11 – हस्तउत्तानासन\nआता अकराव्या स्टेपमध्ये श्वास घ्या आणि पाठीच्या मणक्याला हळूहळू वर घ्या आणि हातांना वरच्या बाजून मागे न्या. या दरम्यान पार्श्वभागाला पुढच्या बाजूला करायचा प्रयत्न करा.\nस्टेप 12 – ताडासन\nआता बाराव्या स्टेपमध्ये श्वास बाहेर सोडा आणि सोडताना शरीर सरळ करा, मग हात खाली घ्या. या दरम्यान एकचित्त होऊन शरीरात होणारी हालचाल जाणवायचा प्रयत्न करा.\nसूर्य नमस्काराची सुरूवात करणाऱ्यांसाठी टिप्स (Useful Tips For Surya Namaskar In Marathi)\nतुम्ही पहिल्यांदाच सूर्य नमस्कार करणार असाल तर तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. या गोष्टी लक्षात न ठेवल्यास, तुम्हाला चुकीचे सूर्य नमस्कार केल्यास, त्रास होऊ शकतो अशा गोष्टी खालीलप्रमाणे आहेत –\nसूर्य नमस्कार नेहमी सूर्योदयाच्या आधी सूर्य उगविण्याच्या दिशेला करावा\nतसंच या गोष्टीची काळजी घ्या की प्रत्येक चरण करताना त्याच ऊर्जेसह आणि त्याच उत्साहाने करायला हवा. मरगळ ठेऊ नका\nतसंच प्रत्येक स्टेप करताना ती नक्की कशी करायची हे बारकाईने शिकून घ्या. तात्पुरते करू नका. तसंच सूर्यनमस्कार घाईघाईमध्ये करू नका\nश्वास घेण्याची आणि सोडण्याची प्रक्रिया कशी आहे याकडे लक्ष द्या\nमागे मान नेण्याच्या आणि पाय पसरण्याची आणि हात पुढे करण्याची या सगळ्या प्रक्रिया हळूवार करा. कोणत्याही भागाला झटका बसणार नाही याची काळजी घ्या. तसंच आपल्या क्षमतेनुसार या प्रक्रिया करा\nमांसपेशींवर अधिक जोर देऊ नका. पूर्ण प्रयत्न करून नमस्कार करा\nसुरुवातीला तुम्ही प्रशिक्षकांची मदत घेतल्यास उत्तम\nसूर्य नमस्कार करताना काही काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा तुम्हाला त्याचा उलट त्रास होऊ शकतो. काही व्यक्तींना सूर्यनस्कार न करणं योग्य. त्यापैकी या काही गोष्टी आहेत –\nगर्भवती महिलांनी सूर्यनमस्कार करू नयेत\nहार्निया आणि उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींनीही सूर्य नमस्कारापासून दूर राहावे\nकंबर दुखत असल्यास तुम्ही नियमित सूर्य नमस्कार करायला हवेत\nमासिक पाळी चालू असताना सूर्य नमस्कार न करण्याचा सल्ला महिलांना दिला जातो. यामुळे रक्तस्राव जास्त होण्याची शक्यता असते म्हणून करू नये\n1. सूर्य नमस्काराचा महत्वाचा फायदा कोणता\nशरीर सुदृढ राहते हा सर्वात मोठा सूर्यनमस्काराचा फायदा आहे. त्याशिवाय तुमचे वजन नियंत्रणात राहण्यासाठीही याची मदत मिळते आणि तुमची प्रतिकारशक्ती वाढून कोणताही आजार तुम्हाला पटकन होत नाही.\n2. सूर्यनमस्कार नियमित केल्याने काही त्रास होत नाही ना\nवास्तविक सूर्यनमस्कार नियमित करायला हवेत. हा एक उत्तम योग प्रकार असून तुम्हाला मनःशांती टिकवायला आणि तणावमुक्त जगायला फायदेशीर ठरतो. त्यामुळे नियमित लवकर उठून तुम्ही सूर्यनमस्कार घातले तर त्याचा काय फायदा होतो ते तुम्हाला स्वतःला जाणवेल.\n3. सूर्य नमस्काराच्या मुद्रा नीट न केल्यास काही त्रास होतो का\nसूर्य नमस्कार हा एक योगाभ्यास आहे आणि त्याच्या मुद्रा या तुमच्या शरीराला योग्य अशाच करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही चुकीच्या केल्यास, तुम्हाला त्रास होऊ शकतो. शक्यतो सुरूवातीला प्रशिक्षकांची मदत घ्यावी आणि मग शिकल्यानंतर रोज स्वतः व्यवस्थित त्याचा अभ्यास करून तुमच्या शरीरासाठी फायदा करून घ्यावा.\nतुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/maharashtra/natya-parishad-trying-steal-credit-work-we-have-done-a580/", "date_download": "2021-12-05T07:37:08Z", "digest": "sha1:AL6CEPPGAAHRPZVIYNA7FDFOJI2YB47C", "length": 19134, "nlines": 140, "source_domain": "www.lokmat.com", "title": "\"आम्ही पाठपुरावा करून मार्गी लावलेल्या कामाचे श्रेय लाटण्याचा नाट्य परिषदेचा केविलवाणा प्र��त्न..\" - Marathi News | The Natya Parishad is trying to steal the credit for the work we have done | Latest maharashtra News at Lokmat.com", "raw_content": "\nरविवार ५ डिसेंबर २०२१\nकोरोना वायरस बातम्याभारत विरुद्ध न्यूझीलंडलोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्डसओमायक्रॉनममता बॅनर्जीकंगना राणौतबीसीसीआयलोकमत डिजीटल इन्फ्लूअन्सर ॲवॉर्ड २०२१नवाब मलिक बिग बॉस मराठी\n\"आम्ही पाठपुरावा करून मार्गी लावलेल्या कामाचे श्रेय लाटण्याचा नाट्य परिषदेचा केविलवाणा प्रयत्न..\"\nराष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या प्रदेश कार्याध्यक्षांचा आरोप\n\"आम्ही पाठपुरावा करून मार्गी लावलेल्या कामाचे श्रेय लाटण्याचा नाट्य परिषदेचा केविलवाणा प्रयत्न..\"\nठळक मुद्दे४४५ नाट्य संस्थांना नाट्य परिषदेकडून दिल्या जाणाऱ्या निधी वाटपावर आक्षेप\nपुणे : ५९ व्या महाराष्ट्र हौशी राज्यनाट्य स्पर्धेतील सहभागी ४४५ नाट्य संस्थांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेकडून दिल्या जाणाऱ्या निधी वाटपावर राष्ट्रवादी चित्रपट साहित्य सांस्कृतिक विभागानेच आक्षेप घेतला आहे. शासनाकडून या नाट्य संस्थाना अनुदान, निवास,प्रवास भत्ता, बक्षिसाची रक्कम, नाट्यगृह भाडे, तांत्रिक साहित्य भाडे आदी रक्कम देण्यास विलंब झाल्यामुळे राष्ट्रवादी चित्रपट साहित्य सांस्कृतिक विभागाने सतत पाठपुरावा करून आता तो प्रश्न मार्गी लागतोय हे कळताच याचे श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न नाट्यपरिषदेच्या कडून होत आहे ,असा आरोप राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी केला आहे.\nनाट्यपरिषद नियामक मंडळाच्या सदस्य ज्येष्ठ सिनेअभिनेत्री सविता मालपेकर यांनी देखील त्यास दुजोरा देत नाट्य परिषदेला घरचा आहेर दिला आहे. राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभाग या प्रश्नांचा गेल्या ६ महिन्यापासून पाठपुरावा करत आहे. ९ सप्टेबर रोजी राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या वतीने राज्य समन्वयक संतोष साखरे, मराठवाडा अध्यक्ष डॉ. सुधीर निकम, प्रदेश सरचिटणीस सविता मालपेकर, उपाध्यक्ष विजय पाटकर, सिनेअभिनेते सिद्धेश्वर झाडबुके,कौस्तुभ सावरकर, गिरीश परदेशी, बाळकृष्ण शिंदे, प्रियदर्शन जाधव माया जाधव, शाम राऊत आदीच्या शिष्टमंडळाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेवून या विषयी त्यांना निवेदन देवून हौशी कलावं��ांची ही अडचण विशद केली होती. त्यावर अजित पवार यांनी तत्काळ सकारात्मक प्रतिसाद दिल्याने शासकीय पातळीवर या प्रश्नाला वेग आला. या पाठपुराव्यामुळे आता काही दिवसात महाराष्ट्राच्या हौशी नाट्य संस्थांना त्यांच्या खात्यात त्यांची अनुदान रक्कम शासनाच्या वतीने दिली जाणार आहे. मात्र नाट्यपरिषदेने हे श्रेय स्वतःच्या नावे लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न चालवला आहे. तो त्यांनी तात्काळ थांबवावा. दरम्यान, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह शरद पोंक्षे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.\nखिश्यात नाही दाणा अन बाजीराव म्हणा...\nनाट्यपरिषदेकडे मदत करायला रक्कम नाही हे तेच सगळ्या जगाला सांगत होते. मग रक्कम होती तर पडद्यामागील कलावंतांना का मदत केली नाही. एक कोटी २० लाख रुपयाच्या निधीतून कोणाला मदत केली हे देखील नाट्यपरिषद त्यांच्या संचालकांना सांगायला तयार नाही. मग खिश्यात नाही दाणा अन बाजीराव म्हणा सारखी गत असताना चक्क ४४५ संस्थांना हे कशी काय मदत करणार हे देखील नाट्यपरिषद त्यांच्या संचालकांना सांगायला तयार नाही. मग खिश्यात नाही दाणा अन बाजीराव म्हणा सारखी गत असताना चक्क ४४५ संस्थांना हे कशी काय मदत करणार असा प्रश्न बाबासाहेब पाटील यांनी उपस्थित केला आहे.\nटॅग्स :PuneNCPTheatreSharad Ponksheपुणेराष्ट्रवादी काँग्रेसनाटकशरद पोंक्षे\nपुणे :Hathras Gangrape : उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना राष्ट्रवादीने पाठवल्या ‘चायना मेड ’बांगड्या\nकाँग्रेसचे नेते राहुल गांधी गांधी यांना पोलिसांनी केलेल्या धक्काबुक्की पाहता देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे चालली आहे.. ...\nपुणे :Corona Virus News : पुण्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत २० लाखांहून अधिक नागरिकांची तपासणी\nपुणे महापालिकेकडून पहिल्या फेरीत २ ऑक्टोबरपर्यंत २० लाख १५ हजार १९५ नागरिकांची तपासणी. ...\nपिंपरी -चिंचवड :आता चुकीला माफी नाही पिंपरी पालिकेतील भ्रष्टाचार उखडून काढणार : डॉ. अमोल कोल्हे यांचा इशारा\nसत्ताधाऱ्यांना जनतेला द्यावी लागणार आहेत. ...\nमहाराष्ट्र :केरळ लोकसेवा आयोग हे 'एमपीएससी'च्या तुलनेत मनुष्यबळाच्या दृष्टीने खूपच सक्षम\nएमपीएससीकडे अपुरे मनुष्यबळ; परीक्षेवर परिणाम ...\nपुणे :पुण्यात शिवसेनेच्या युवा पदाधिकाऱ्याचा निर्घृण खून\nराजकीय वैमनस्यातून प्रकार घडल्याचे निष्पन्न ...\nपुणे :‘ते’ रात्रीसुद्धा कपडे घालूनच तयार असतात, शरद पवारांनी लगावला टोला\nपुणे : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यात मध्यावधी निवडणूका होण्याची शक्यता वर्तवली. याची खा. शरद पवारांनी खिल्ली उडवली. ... ...\nमहाराष्ट्र :Video : अमित ठाकरेंचं आवाहन; मनसे महाराष्ट्रभर राबवणार 'समुद्र किनारा स्वच्छता मोहीम'\nMNS Leader Amit Thackeray : ११ डिसेंबर रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेद्वारे महाराष्ट्रभर 'समुद्र किनारा स्वच्छता मोहीम' राबवण्यात येणार आहे. अमित ठाकरेंनी व्हिडीओ शेअर करत केलं आवाहन. ...\nमहाराष्ट्र :ममता बॅनर्जींनी आदित्य ठाकरेंकडे केली 'ही' मागणी; राऊतांनी सांगितला भेटीदरम्यानचा किस्सा\nतरुणांनी आता राजकारणाची सूत्रे हाती घ्यायला हवीत. माझे पाठबळ तुमच्या पाठीशी, ममता बॅनर्जींचा आदित्य ठाकरेंना सल्ला; राऊत यांची माहिती. ...\nमहाराष्ट्र :...पण बदली नको रे बाबा एसटी कर्मचाऱ्यांचा संप मात्र सुरूच; प्रशासनाचा मोठा निर्णय\nएसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे या आणि इतर मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. ...\nमहाराष्ट्र :ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, बहीणच पाहुणचारास आल्याचं वाटलं; राऊतांचं 'रोखठोक' मत\n’ प. बंगालच्या वाघिणीची ही गर्जना भविष्यातील राजकारणाची नांदी आहे - राऊत ...\nमहाराष्ट्र :शेकोटी पेटवा, थंडी लागणार; महाराष्ट्रातील किमान तापमान तीन अंशांनी घटणार\nसंपूर्ण कोकणात मात्र ढगाळ वातावरणासह किरकोळ पावसाची शक्यता आहे. पुढील तीन दिवसांत महाराष्ट्रात किमान तापमानात दोन - तीन अंशांनी घट होऊन थंडी वाढेल ...\nमहाराष्ट्र :उद्याच्या पिढीमुळेच कॅलिग्राफी बहरेल; रसिकांनी अनुभवली अक्षरे वळविण्याची ताकद\nचित्रकला आणि शिल्पकला हे देखील साहित्यच आहे, त्यामुळे त्याचादेखील आम्ही सन्मान करतो. आपल्या साहित्य संमेलनाचा परिघ ह्या वर्षी आपण वाढवला आहे. ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nभारत-पाक व्यापार सुरु झाल्यास ६ महिन्यात ६० वर्षाचा विकास होईल; सिद्धूचं पाकप्रेम पुन्हा उफाळलं\nCoronaVirus News: ओमायक्रॉनचा धोका वाढला असताना मोठा दिलासा; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली पॉझिटिव्ह बातमी\nNagaland Firing : नागालँडमध्ये हिंसाचार, गोळी��ारात ११ जणांचा मृत्यू; गावकऱ्यांनी सुरक्षा दलाच्या गाड्या जाळल्या\nVideo : अमित ठाकरेंचं आवाहन; मनसे महाराष्ट्रभर राबवणार 'समुद्र किनारा स्वच्छता मोहीम'\n पाकच्या दहशतवादी संघटनांना पुन्हा घातले पाठिशी; भारत देणार चोख प्रत्युत्तर\nदिल्लीत आढळला ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण, महाराष्ट्रासह विविध राज्यात 5 जणांना लागण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.thosprahar.com/vamandada-kardak-inculcated-constitutional-values-u200bu200bin-the-people-through-his-literary-poetry-statement-of-dr-uttam-ambhore/", "date_download": "2021-12-05T08:04:40Z", "digest": "sha1:VCZTKGAEZYDJEGY2QE2OGFDIH3VNAUXP", "length": 16912, "nlines": 118, "source_domain": "www.thosprahar.com", "title": "वामनदादा कर्डकांनी आपल्या साहित्य शाहिरीतून संविधानिक विचार मूल्य लोकमाणसात रुजवले : डॉ.उत्तम अंभोरे यांचे प्रतिपादन. - ThosPrahar News | Thos Nirbhid Marathi Batmya", "raw_content": "\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nवस्त्रहरणाच्या सीन शूटिंग नंतर ढसाढसा रडली द्रौपदी..पहा काय होत कारण..\nघाबरू नका हे आहेत उपाय आणि उपचार..\nअमळनेर: दामिनी पथकाचे मुंदडा विद्यालयात समुपदेशन..सर्व शाळांना देणार भेट..\nअमळनेर: एकतास येथे पिक नियोजनाची जलमिञांची गावसभा संपन्न..\nअमळनेर: सोनू भटू चौधरी यांची जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी व अंमळनेर तालुकाध्यक्ष छोटू रमेश चौधरी यांची निवड..\nमुख्यपेज/Nashik/वामनदादा कर्डकांनी आपल्या साहित्य शाहिरीतून संविधानिक विचार मूल्य लोकमाणसात रुजवले : डॉ.उत्तम अंभोरे यांचे प्रतिपादन.\nवामनदादा कर्डकांनी आपल्या साहित्य शाहिरीतून संविधानिक विचार मूल्य लोकमाणसात रुजवले : डॉ.उत्तम अंभोरे यांचे प्रतिपादन.\nवामनदादा कर्डकांनी आपल्या साहित्य शाहिरीतून संविधानिक विचार मूल्य लोकमाणसात रुजवले : डॉ.उत्तम अंभोरे यांचे प्रतिपादन.\nनाशिक ‌: माणसाच्या विचार प्रक्रियेत होणाऱ्या बदलाचा परिवर्तनाचा विचार संविधानात केला आहे.डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी उभे केलेले मानव मुक्ती व उद्धाराचे लढे,राष्ट्र निर्माण कार्य व त्यांचा व��चारिक कार्य कृतीचा सांगावा वामनदादा कर्डकांनी आपल्या साहित्य शाहिरीतून संविधानिक विचार मूल्य लोकमाणसात रुजवले असे मत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या महाकवी वामनदादा कर्डक अभ्यासन व इंग्रजी विभागाचे प्रमुख डॉ.उत्तम अंभोरे यांनी व्यक्त केले.\nधर्मांतर घोषणेचा ८६ व्या वर्धापन दिनानिमित्त मुक्ती महोत्सव समिती मुक्तीभूमी येवला चे निमंत्रक,प्रवर्तक शरद शेजवळ यांच्या संकल्पनेतून कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर १३ ऑक्टोबर २०२१ पासून ऑनलाईन मुक्ती महोत्सव -२०२१ सुरू आहे त्यात महाकवी वामनदादा कर्डक यांच्या साहित्य शाहिरीतील संविधानिक विचार मूल्य या विषयावर परिसंवादात डॉ.उत्तम अंभोरे बोलत होते.\nमानवाचा सर्वांगीण विकास,जाती निर्मूलन, धर्मनिरपेक्ष राष्ट्र निर्माण हाच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लढ्याचा केंद्र बिंदू होता.\nजगातील अनेक राष्ट्रातील गुलामी शोषणा विरुद्धचे बंड आणि आफ्रिका,अमेरिकन लोकांच्या गुलामगिरीचा सूक्ष्म अभ्यास डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केला.भारतात सर्व समजतील लोकांना सोबत घेत,मानवी मूल्य व हित संवर्धन ,मानवी हक्क व कर्तव्य नीट समजून घेतले,एक व्यक्ती एक मूल्य मतदानातून सिद्ध केले आहे ,देश भक्ती एकमेकांचा सन्मान केला,संविधान निर्मितीसाठी बाबासाहेब आंबेडकरांना मोठा संघर्ष करावा लागला,\nवामनदादा कर्डकांनी बाबासाहेब आंबेडकरांन बद्दल हिंदी,मराठी भाषेतून प्रभावी काव्य-गीत लेखन केले.साहित्य निर्मितीसाठी दैवी शक्ती लागते हा खोडसाळ प्रचार असून यांचा संबंध साहित्य अथवा कुठल्याही मानवी सृजन कौशल्याशी नाही ती केवळ अंधश्रद्धा आहे.वामनदादांनी लोक व्यथा,वेदना,परिवर्तनवादी विचार तंत्रशुद्ध शब्दा पेक्षा लोकभाषेतून लिहिले,\nआंबेडकरी गीतांची प्रेरणा सत्य शोधकी व आंबेडकरी जलसा राहिली आहे.\nमराठी भाषेला समृद्ध करण्याचे काम संत तुकोबा,महात्मा फुलेयांनी केले तर वामनदादांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार रुजविण्याचे काम केले आहे.माणसाचा जगण्याचा,क्रांतीचा विचार व जगण्याचे मूल्य वामनदादा कर्डकांच्या साहित्य साहिरीतून मिळाला असे डॉ. अंभोरे म्हणाले.\nजो बिका जाय ओ गद्दारोका वंश है\nजो ना बिका उस में उसमे आंबेडकर का अंश है\nया कर्डकांच्या काव्य ओळी या वेळी त्यांनी ऐकवल्या.\nपरिसंवादात डॉ.किशोर वाघ यांनी वामनदादा कर्डक यांनी लोकशाही,समता,स्वातंत्र्य, न्याय,बंधुता,राष्ट्रवाद,वैज्ञानिक दृष्टीकोन, राष्ट्रीय एकात्मता,धर्मनिरपेक्षता या मूल्यांची कसी मांडणी केली आहे ते कर्डक यांच्या अनेक गीतांची उदाहरणे देऊन स्पष्ट केले.\nमाणसाचे माणसाशी नैतिक वर्तन म्हणजे धम्म होय. असे उदगार त्यांनी या वेळी बोलताना व्यक्त केले.\nकार्यक्रमाचे उदघाटन कवयित्री तारका हरेंद्र जाधव यांनी भारतीय संविधानाची उद्देशिका वाचन करून केले.अध्यक्ष स्थानी कविवर्य विनायक पाठारे हे होते.परिसंवाद व कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक शरद शेजवळ,तांत्रिक साहाय्य प्रा.राहुल सुर्यवंशी यांनी केले.सूत्रसंचालन व आभार स्नेहल सोनटक्के यांनी मानले.\nसुरेश खळे,शैलेंद्र वाघ सर,सुभाष वाघेरे,अमीन शेख, मिलिंद गुंजाळ यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.\nनाशिक जिल्ह्यातील द्राक्ष पंढरी सह कांदा पिक धोक्यात शेतकरी राजा पुन्हा अस्मानी संकटात\n९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये आदिवासी संस्कृतीचे घडविले दर्शन\n“94 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडीने सुरूवात” भव्यदिव्य ग्रंथ दिंडीचे नाशिककरांकडून उत्साहात स्वागत.\nदिंडोरी नगरपंचायत साठी दुसऱ्या दिवशी एकच अर्ज दाखल\nदिंडोरी नगरपंचायत साठी दुसऱ्या दिवशी एकच अर्ज दाखल\nनाशिक मध्ये साहित्य संमेलनाच्या नियोजनातून मराठी भाषा रसिकांचे समाधान होणार..अभिजात मराठी दालनातून मराठी भाषा, इतिहासाची माहिती दिली जाणार: मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई\nठोसप्रहार न्यूज अँप डाउनलोड करा\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध���यक्ष -उसमानभाई शेख\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nअमळनेर : माईंड पार्लर मधील फलक, लोकांच्या चर्चेला उधाण…\nशशी थरूर यांचा 6 महिला खासदारांसोबत सेल्फी व्हायरल… कप्शनमुळे वादात..मागितली माफी…\nधक्कादायक: भाऊ झाला वैरी..अल्पवयीन बहिणीवरच केला भावांनी सतत बलात्कार..अल्पवयीन बहिणीवरच केला भावांनी सतत बलात्कार..गरोदर राहिल्यानंतर घटना उघडकीस..\nमहत्वाचे..पुरुषांच्या दाढी मुळे महिलांना जावे लागत आहे “या”आजाराला सामोरे..\nअमळनेर:अजून दोन तरुणी नेल्या पळऊन..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://anandghare2.wordpress.com/2010/10/17/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%AE%E0%A5%80/", "date_download": "2021-12-05T08:02:03Z", "digest": "sha1:UCSDES7XWVASUXTWNW5ZSNEHSFASPA3U", "length": 16743, "nlines": 136, "source_domain": "anandghare2.wordpress.com", "title": "विजयादशमी | निवडक आनंदघन", "raw_content": "\nआजीचे घड्याळ (कालगणना) (3)\nकला आणि कलाकार (6)\nराणीचे शहर लंडन (6)\nबोलू ऐसे बोल (11)\nविज्ञान आणि तंत्रज्ञान (86)\nचीन चिनी चायनीज (5)\nसाहित्य आणि साहित्यिक (20)\nविठ्ठला तू वेडा कुंभार (6)\nआमच्या लहानपणी दसऱ्यावर एक कविता होती. तिची सुरुवात “सोने लुटुनी सायंकाळी मोरू परतुनि आला” अशी होती. त्यानंतर बहीण काशीने त्याचे ओवाळून स्वागत केले वगैरे वर्णन होते. ते वाचून दसरा हा केवळ लुटारू लोकांचा सण आहे की काय अशी शंका कुणाला येईल. मराठी भाषेत लुटणे म्हणजे लुबाडणे असा गैरसमज होऊ शकतो. पण लुटणे याचा मनमुरादपणे घेणे असाही अर्थ आहे. एखाद्या पदार्थाची लयलूट झाली असे आपण म्हणतो तेंव्हा तो मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे असा अर्थ होतो. दसऱ्याच्या सुमारास खरीप हंगामातील पिके आलेली असतात. वर्षा ऋतूच्या कृपेने भरपूर पाणी मिळाल्याने सगळीकडे हिरवळ दाटलेली असते. निसर्ग आपल्याला अनंत हस्ताने पाने, फुले, फळे देत असतो. सगळ्यांची लयलूट झालेली असते. ज्यांना हे प्राप्त होते त्यांची ते दुसऱ्या लोकांना वाटण्याची मनस्थिती असते. आपल्याला मिळालेल्या गोष्टींचा फक्त स्वतः उपभोग करून न घेता तो इतरांना वाटण्यामध्ये मजा असते याची जाणीव करून घेण्याचा व या सगळ्यांचा प्रियजनासमवेत मनसोक्त उपभोग घेण्याचा हा उत्सव आहे. म्हणूनच एकमेकांना प्रतीकात्मक सोने देऊन सोन्यासारखे रहा म्हणण्याची पध्दत आहे.\nदुष���ट प्रवृत्तींवर सुष्ट शक्तींचा विजय हे दसऱ्याच्या उत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. रामाद्वारे रावणाचा वध आणि दुर्गा मातेने महिषासुर राक्षसाचे केलेले निर्दाळन या दिवशी साजरे केले जाते. दुर्जनांच्या अत्याचारापुढे हतबल होत असलेल्या सर्वसामान्य लोकांना त्यातून एक दिलासा मिळतो. या सगळ्या वाईटाचा घडा भरून शेवटी त्याचा निश्चितपणे अंत होणार आहे असा विश्वास मिर्माण होतो आणि त्यासाठी लढण्याची उमेद मिळते. प्रयत्नाने मिळालेला असा आनंदाचा क्षण स्मरणात रहावा यासाठी जल्लोषात घालवला जातो.\nआयुधपूजा व सीमोल्लंघन हे दसऱ्याच्या सणाचे अविभाज्य भाग आहेत. पूर्वीच्या काळची राजकीय परिस्थिती वेगळी होती. आजच्या प्रमाणे राज्यांच्या सीमारेखा निश्चित नव्हत्या. “कालौ निरर्वधिः विपुलाच पृथ्वी” अशी समजूत होती. त्यामुळे आपापल्या राज्यांचा विस्तार करणे नैसर्गिक मानले जायचे. त्यात निसर्गावर मात करून नवीन भूमी लागवडीसाठी आपल्या अंमलाखाली आणणे आणि शत्रुराष्ट्राचा युध्दात पराभव करून त्याचेकडून भूभाग हिसकावून घेणे हे दोन्ही आले. पावसाळ्याच्या दिवसांत नदीनाल्यांना आलेल्या पुरांमुळे सैन्याने कूच करणे शक्य असायचे नाही. भूसंपादनासाठीही विशेष कांही करता येण्यासारखे नसायचे. पावसाच्या धारेमुळे सुतार, लोहार, गवंडी वगैरेंच्या कामात मंदी असायची. घरी बसून राहिल्याने किंवा शेतात काम करत राहिल्याने शस्त्रास्त्रांकडे थोडेसे दुर्लक्ष्य झाले असण्याची शक्यता असते. ती बाहेर काढून, साफसूफ करून, धार वगैरे लावून जोमाने काम सुरू करायची वेळ आल्यावर आपल्या संस्कृतीनुसार आधी त्यांचे पूजन करायची प्रथा सुरू झाली. याच दिवशी अज्ञातवासात असलेल्या अर्जुनाने आपले बृहन्नडेचे रूप टाकून देऊन वीर योध्याचे मूळ रूप धारण केले व लुटारू कौरवांना पिटाळून लावले अशी पौराणिक कथा आहे. त्यात बरेच कांही शिकण्सासारखे आहे.\nआजच्या परिस्थितीत अशा प्रकारचे युध्द कालबाह्य झाले आहे. पण प्रत्येकजण आपआपल्या क्षेत्रांत कांहीतरी करून दाखवण्यासाठी धडपडत असतोच. त्यातील अडचणीवर मात करून पुढे पाऊल टाकणे, नवीन कांही तरी करणे, यशाचे उच्च शिखर गाठणे हे सुध्दा सीमोल्लंघनच आहे. यासाठी दसऱ्यासारख्या मुहूर्ताची वाट पहात बसण्याची गरज नसते. पण असे दिवस या ध्येयाची आठवण करून देतात व एक स���फूर्ती देतात. त्या दिशेने मार्गक्रमण करावे असा संदेश देतात.\n« नवरात्र देदीप्यमान भारतीय स्त्रीरत्ने – भाग १ »\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nगुणवत्ता, दर्जा, स्तर, प्रत …… आणि क्वालिटी\nयंत्रे तयार करणारी यंत्रे नोव्हेंबर 11, 2021\nशाश्वत ऊर्जा ऑक्टोबर 20, 2021\nवातावरणामधील हवेचा दाब ऑक्टोबर 7, 2021\nतेथे कर माझे जुळती – भाग १९ – माझ्या आत्या सप्टेंबर 27, 2021\nओझोन आणि हीलियम सप्टेंबर 16, 2021\nप्लॅस्टिक – ब्रह्मराक्षस की बागुलबोवा \nगॅलीलिओ आणि विज्ञान (सायन्स) ऑगस्ट 10, 2021\nकोपरनिकसचे संशोधन – सूर्यमालिका जुलै 29, 2021\nजुगाड पुराण जुलै 22, 2021\nएक धामधुमीचा दिवस (११ जुलै २००६) जुलै 11, 2021\nप्राचीन काळातील भारताची विज्ञानामधील प्रगति जून 29, 2021\nपरतलो मातृभूमीला मे 31, 2021\nइंद्र देवा रे देवा …. मे 25, 2021\nभगवान श्रीपरशुराम मे 14, 2021\nशून्याचा शोध मे 10, 2021\nपुण्याचा स्वाइनफ्ल्यू २००९ एप्रिल 14, 2021\nसिंहगड आणि मी एप्रिल 8, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.popxo.com/article/benefits-of-eating-soaked-dry-fruits-in-marathi/", "date_download": "2021-12-05T09:15:28Z", "digest": "sha1:EXDOUI6YPPNORHQ77OIEQC2JZHKPTZC3", "length": 7563, "nlines": 33, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "भिजवून खाल्ले ड्रायफ्रुट्स तर मिळतील फायदे- POPxo Marathi", "raw_content": "\nड्रायफ्रुटमधील हे प्रकार भिजवून खाल्ले तर मिळतात अधिक फायदे\nआरोग्यासाठी सुकामेवा हा फारच फायद्याचा असतो. त्यामुळे प्रत्येकाच्या घरी बदाम, काजू, अक्रोड, मनुका, अंजीर असे वेगवेगळे प्रकार अगदी नक्कीच असतात. सुक्यामेव्यामध्ये अनेक पोषकत्वे असतात. त्यामुळेच त्याचा समावेश अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीने डाएटमध्ये केला जातो. सुकामेवा हा जास्ती खाल्ला तरी देखील काही दुष्परिणाम होऊ शकतात. पण ड्रायफ्रुटमधील काही प्रकार तुम्ही भिजवून खाल्ले तर त्याचे जास्तीत जास्त फायदे मिळण्यास मदत मिळते. असा कोणता सुकामेवा आहे जो तुम्हाला भिजवून खाल्ला तर त्याचे फायदे अधिक मिळतात ते जाणून घेऊया.\nस्मरणशक्ती चांगली राहावी यासाठी खूप जण लहान मुलांना बदाम देतात. बदाम कच्चे खाल्ले तरी चालू शकतात. पण तुम्ही बदाम भिजवून (Soaked Almond) खाल्ले तर त्याचे अधिक फायदे शरीराला मिळू शकतात. बदाम भिजवून खाल्ले तर त्यामधील पोषक घटक अधिक फायद्याचे ठरतात. रक्तातील साखर नियंत्रणात आणण्यासाठी, वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी, चांगल्या त्वचेसाठी आणि चांगली झोप देण्यासाठी हे बदाम फायद्याचे ठरतात. त्यामुळे दररोज सकाळी तुम्ही बदाम भिजवून खा. तुम्हाला त्याचे जास्तीत जास्त फायदे मिळण्यास मदत मिळेल. भिजवलेले बदाम रोज खाणे हे आरोग्यासाठी चांगले\nमेंदूसारखा दिसणारा हा सुकामेवा खूप जणांच्या आवडीचा आहे. अक्रोडचा समावेश खूप जण वेगवेगळ्या प्रकारे करतात. त्वचेसाठी अक्रोडचे स्क्रब देखील फायद्याचे असते. अक्रोडचे लाडू, अक्रोडचा हलवा करुन खाल्ला जातो. पण अशा पद्धतीने अक्रोड खाताना शरीरातील फॅट वाढण्याची शक्यता असते. अशावेळी जर तुम्ही एक अक्रोड फोडून ते रात्रभर भिजत( Soaked Walnuts) ठेवले तर त्याचे फायदे मिळण्यास मदत मिळते. अक्रोड भिजवून खाल्ल्यामुळे पोटॅशिअम, आर्यन, कॉपर आणि झिंक मिळते. ज्यामुळे पोटाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळते. याशिवाय रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळते.\nशिरा आणि अन्य गोडाच्या पदार्थामध्ये मनुके घातले जातात. द्राक्ष सुकवून मनुके तयार होतात. काळे आणि चॉकलेटी असे दोन प्रकार यामध्ये मिळतात. मनुके तुम्ही रोज खायला हवेत. पण मुठभर मनुके जर तुम्ही भिजवून खाल्ले तर त्याचा अधिक फायदा मिळतो. भिजवलेल्या मनुक्यांमुळे दात आणि हाडांचे आरोग्य चांगले राहते. प्रतिकारशक्ती चांगली करणे, चेहऱ्याला ग्लो देण्यासाठी आणि रक्ताची कमतरता भरुन काढण्यासाठी भिजवलेले मनुके (Soaked Raisins) फायद्याचे ठरतात. त्यामुळे भिजवलेले मनुके पाण्यासकट प्या. त्यामुळे त्याचे अधिक फायदे मिळण्यास मदत मिळते.\nअंजीर हा सुकामेवा देखील खूप जणांच्या आवडीचा आहे. गोड आणि रवाळ असा हा सुकामेवा दिवाळीच्या दिवसात प्रत्येकाकडे आणला जातो. अंजीर जर तुम्ही भिजवून खाल्ले तर त्याचे फायदे अधिक मिळण्यास फायदे मिळतात. अंजीर भिजवून खाल्ले तर त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. टाईप 2 च्या डाएबिटीझसाठीही हा खूप फायद्याचा आहे. त्यामुळे अंजीर तुम्ही रोज भिजवून खा. तुम्हाला ते नक्की आवडतील.\nआता हे सुकामेवा तुम्ही भिजवून खा आणि तुमच्यासाठी फायदेच फायदे मिळवा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97", "date_download": "2021-12-05T09:02:39Z", "digest": "sha1:TIE2LET4PDWZDGLH43SGCEAH54DEN3BO", "length": 6953, "nlines": 160, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एर्ना सोल्बर्ग - विकिपीडिया", "raw_content": "\n२४ जानेवारी, १९६१ (1961-01-24) (वय: ६०)\nएर्ना सोल्बर्ग (नॉर्वेजियन: Erna Solberg; जन्म: २४ फेब्रुवारी १९६१) ही स्कॅंडिनेव्हियामधील नॉर्वे देशाची विद्यमान पंतप्रधान आहे. सप्टेंबर २०१३ मधील सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सोल्बर्गच्या पारंपारिक पक्षाने विजय मिळवला व १६ ऑक्टोबर २०१३ रोजी सोल्बर्गची पंतप्रधानपदावर नियुक्ती करण्यात आली. ग्रो हार्लेम ब्रुंड्टलॅंडनंतर ती नॉर्वेची केवळ दुसरीच महिला पंतप्रधान आहे.\nजगातील देशांच्या राष्ट्रप्रमुख व सरकारप्रमुखांची यादी\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nगेर्हार्डसन • टोर्प • गेर्हार्डसन • लिंग • गेर्हार्डसन • बॉर्टेन • ब्रातेली • कोर्व्हाल्ड • ब्रातेली • नूर्ली • ब्रुंड्टलँड • विलोख\nब्रुंड्टलँड • सीस • ब्रुंड्टलँड • यागलांड • बोंदेव्हिक • स्टोल्टेनबर्ग • बोंदेव्हिक • स्टोल्टेनबर्ग • सोल्बर्ग\nइ.स. १९६१ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी ०५:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%93%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87", "date_download": "2021-12-05T09:06:46Z", "digest": "sha1:R5A7UY4LWXNAA2XWJMAENBZWPCQLITCL", "length": 4442, "nlines": 114, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ओटोनियन राजघराणे - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ जानेवारी २०२१ रोजी ०४:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B6", "date_download": "2021-12-05T07:13:37Z", "digest": "sha1:5DFES6IT7LTPEEOHK3ZWFLRF453CDCBA", "length": 8496, "nlines": 169, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बीजांडकोश - विकिपीडिया", "raw_content": "\nगर्भाशयाच्या दोन्ही बाजुला असणारे बीजांडकोश\nप्रजननाच्या हेतूने कार्य करणाऱ्या मानवी प्रजननसंस्थेतील स्त्री प्रजननसंस्थेचा भाग असलेला हा एक महत्त्वपूर्ण अवयव आहे. स्त्रीमध्ये गर्भाशयाच्या डाव्या व उजव्या बाजूला एक-एक असे दोन बीजांडकोश असतात. बीजांडनिर्मिती करणे व योग्य वेळी त्याचे उदरपोकळीत उत्सर्जन करणे हे बीजांडकोशांचे काम आहे. त्याचप्रमाणे बीजांडकोशांतून इस्ट्रोजेन (Estrogen) व प्रोजेस्टेरॉन (Progesterone) ही संप्रेरकेही स्रवत असल्याने अंतःस्रावी ग्रंथी म्हणूनही ते काम करतात.\nबीजांडकोशात हजारो स्त्रीबीजे असतात. दर महिन्याला एका बीजांडकोशामध्ये साधारण ५-१० स्त्रीबीजे वाढीला लागतात. या स्त्रीबीजची निर्मिती व वाढ, पुटक उद्दीपक संप्रेरक (फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन - Follicle-stimulating hormone) व पीतपिंडकारी संप्रेरक (ल्युटिनायझिंग हार्मोन - Luteinizing hormone) या संप्रेरकांच्या प्रभावाखाली होते. हे संप्रेरक मेंदूच्या तळाशी असणाऱ्या पोष ग्रंथीत (पिट्युटरी ग्रंथी - Pituitary gland) निर्माण होतात. या सर्व स्त्रीबीजांमधून शेवटी एकाचीच वाढ परिपूर्ण होते. एकच परिपक्व झालेले बीजांड दर महिन्याला बीजांडकोशाबाहेर उत्सर्गले जाते. यालाच बीजांडोत्सर्ग (ओव्ह्युलेशन - Ovulation) असे म्हणतात.\nमुलीचा जन्म होताना तिच्या अंडाशयामध्ये सुमारे दहा लाख बीजांडे असतात. वयात येताना मासिक पाळी सुरू होईपर्यंत त्यातील सुमारे तीन लाख शिल्लक राहतात. स्त्रीच्या २०-२४ वर्षांच्या प्रजनन कालात त्यांतील फक्त ३०० ते ४०० अंडपुटके बीजांडवाहिनीपर्यंत येऊ शकतात. मासिक पाळी अनियमित झाल्यास किंवा गर्भारपणात त्यांचा ऱ्हास होतो.\nमहिला स्वास्थ्य अभियान २०१८\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ ऑगस्ट २०२१ रोजी ०८:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B2-%E0%A4%86%E0%A4%89%E0%A4%9F", "date_download": "2021-12-05T08:51:54Z", "digest": "sha1:4JQKUEAT54TG6WC23BYKWTY6KAE7IX7O", "length": 4804, "nlines": 69, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बोल-आउट - विकिपीडिया", "raw_content": "\nबोल-आउट हा मर्यादित षटकांच्या क्रिकेट सामना बरोबरीत सुटला तर दोन प्रतिस्पर्ध्यांमधील विजेता ठरविण्यासाठी उपयोगात आणला जाणारा उपाय आहे. या प्रत्येक संघातील गोलंदाज सहा चेंडू यष्टिंवर टाकतात. ज्या संघाचे गोलंदाज अधिकवेळा यष्टिभेद करतील तो संघ विजयी ठरतो. जर सहा चेंडूंमध्ये दोन्ही संघातील गोलंदाजांनी समान वेळा यष्टिभेद केला तर एकआड एक असे गोलंदाज चेंडू टाकतात. जो संघ दोन यष्टिभेदांची चढत आधी मिळवेल तो संघ विजयी ठरतो.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ ऑक्टोबर २०१६ रोजी ०६:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai/on-the-occasion-of-diwali-the-wheels-of-potters-in-dharavi-are-turning-akp-94-2656006/", "date_download": "2021-12-05T08:00:46Z", "digest": "sha1:5FB3WYVCECOZOMNEPXN7TUESIMNUMY3M", "length": 16075, "nlines": 219, "source_domain": "www.loksatta.com", "title": "On the occasion of Diwali the wheels of potters in Dharavi are turning akp 94 | दिवाळीनिमित्त धारावीतील कुंभारांचे चाक गतिमान", "raw_content": "रविवार, ५ डिसेंबर, २०२१\nदिवाळीनिमित्त धारावीतील कुंभारांचे चाक गतिमान\nदिवाळीनिमित्त धारावीतील कुंभारांचे चाक गतिमान\n‘यंदा दिवाळीत उत्तम प्रतिसाद मिळेल, असा अंदाज बांधून पणत्यांची निर्मिती करण्यात आली आहे.\nWritten By लोकसत्ता टीम\nकुंभारवाडा ग्राहकांनी गजबजला; मागणीत वाढ\nमुंबई : गेली दीड वर्षे करोनामुळे मातीमोल झालेल्या कुंभारांच्या व्यवसायाला यंदा दिवाळीत झळाळी मिळाली आहे. मुंबईकरांची पावले धारावीतील कुंभारवाड्याकडे वळू लागली असून पणत्या खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी एकच गर्दी केली आहे.\nVideo : अमित ठाकरेंचं राज्यातील जनतेला आवाहन; म्हणाले, “येत्या ११ डिसेंबरला…\nIND vs NZ : शाब्बास रे पठ्ठ्या.. एजाजचा पराक्रम पाहून शरद पवारही झाले खूश; म्हणाले, ‘‘मुंबईत जन्मलेला आणि…”\nसचिन वाझेंनी परमबीर सिंग यांच्यासाठी वसुली केली; पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात दावा\nपरमबीर सिंग यांना अटकेपासून संरक्षण मग हृषिकेश देशमुखांना का नाही; वकिलांचा कोर्टात सवाल\nसंक्रांतीला सुगड, दहीहंडीसाठी मडके, नवरात्रोत्सवात गरबी आणि दिवाळीत पणत्या आदींना मोठी मागणी असते. त्यामुळे सण जवळ आले की धारावीचा कुंभारवाडा गजबजून जातो. मात्र गेल्या वर्षी सर्व सण-उत्सव नियम आणि अटींच्या चौकटीत, तसेच करोनाच्या भीतीदायक वातावरणात साजरे झाल्याने याचा परिणाम कुंभारांच्या व्यवसायावरही झाला.\nधारावीतील दिवे केवळ मुंबईच नाही तर परदेशात पोहोचले आहेत. दिवाळीला एक महिना असतानाच हे दिवे अमेरिका, युरोप, दुबई आणि अन्य देशांत रवाना झाले. तर पंधरा दिवस आधी राज्यातील विविध भागांतील किरकोळ विक्रेते येऊन पणत्या घेऊन गेले. सध्या मुंबईतील किरकोळ विक्रेते आणि ग्राहकवर्ग पणत्या खरेदीसाठी येत आहेत.\n‘यंदा दिवाळीत उत्तम प्रतिसाद मिळेल, असा अंदाज बांधून पणत्यांची निर्मिती करण्यात आली आहे. निर्बंध शिथिल झाल्याने व्यावसायिकांचा अंदाज खरा ठरला. तुलनेने प्रतिसाद कमी असला तरी व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाचा आणि आनंदाचा आहे,’ अशी भावना येथील उत्पादक व्यक्त करीत आहेत.\nएक हजार रुपयांपर्यंतच्या पणत्या\nलाल मातीच्या साध्या पणत्या १०० रुपयांना १०० तर नक्षीकाम केलेल्या १५० ते २०० रुपयांना शंभर अशा दरात उपलब्ध आहेत. रंगीबेरंगी, कलाकुसर केलेली पणती प्रतिनग ५ ते २० रुपयांच्या दरम्यान आहेत. दिव्यांची दीपमाळ, विविध प्राण्यांच्या आकाराच्या पणत्या १०० रुपयांपासून एक हजार रुपयांपर्यंत ���पलब्ध आहेत.\nकरोनापूर्वकाळाचा विचार केला तर तुलनेने यंदा ७० टक्के व्यवसाय झाला आहे. काहीच हाती नसण्यापेक्षा हे नक्कीच दिलासाजनक आहे. – नरोत्तम मारू, पणती उत्पादक\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nमराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.\nकेरोसीन अनुदानाचे वितरण बँक खात्यांच्या माध्यमातून- अनिल देशमुख\n“इंदिरा गांधींच्या काळात ‘नाही’ म्हणण्याची मुभा होती, पण आता काँग्रेसमध्ये…”, गुलाम नबी आझाद यांचा पक्षनेतृत्वावर निशाणा\n“प्रत्येक माणसाला बजावून एकच सांगायचं…लढ”, प्रसाद ओकची पोस्ट व्हायरल\nVideo : बुलढाण्यातील वस्तीत शिरला वाघ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण\nबाबा रामदेव यांच्याकडून जाणून घ्या, ‘या’ ४ योगासनांमुळे रक्तदाब कसा नियंत्रित होईल\nनागालँडमध्ये गोळीबारात १३ नागरिकांचा मृत्यू ; राहुल गांधींचा भारत सरकारला संतप्त सवाल, म्हणाले…\n“मी कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही, पण….;” कंगना रणौतचं उत्तर प्रदेश निवडणुकांबद्दल महत्वाचं विधान\nनीरज चोप्रा बनला चिमुकल्यांचा ‘भालाफेक प्रशिक्षक’; त्यावर पंतप्रधान मोदी म्हणाले, “हे पाहून…”\n५२ लाखांचा घोडा, ९ लाखांची मांजर; २०० कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी सुकेश चंद्रशेखरची जॅकलिनवर उधळपट्टी\nराजधानी दिल्लीत ओमायक्रॉनचा शिरकाव; देशात नव्या व्हेरिएंटने बाधित पाचवा रुग्ण सापडला\nओमायक्रॉनचा धोका अन् देशात महिन्याभरात २५ लाख लग्न; आरोग्य तज्ज्ञांनी दिला इशारा, म्हणाले…\n“Omicron मुळे जानेवारीत करोनाची तिसरी लाट येणार, पण…”; अभ्यासातून समोर आली दिलासादायक माहिती\nपहिल्या पत्नीवर फरहान अख्तरचे होते जीवापाड प्रेम, ‘या’ अभिनेत्याच्या भावामुळे मोडला १९ वर्षांचा संसार\nPHOTOS : IPL २०२२ पूर्वी मुंबई इंडियन्सनं संघाबाहेर केलेले २० क्रिकेटपटू; ‘हे’ दोघे आहेत मराठी\nPhotos : मुंबईत गेट वे ऑफ इंडियाजवळ जगातील सर्वात मोठा राष्ट्रध्वज, १४०० किलोच्या तिरंग्याचे खास फोटो\nVideo : अमित ठाकरेंचं राज्यातील जनतेला आवाहन; म्हणाले, “येत्या ११ डिसेंबरला…\nIND vs NZ : शाब्बास रे पठ्ठ्या.. एजाजचा पराक्रम पाहून शरद ���वारही झाले खूश; म्हणाले, ‘‘मुंबईत जन्मलेला आणि…”\nसचिन वाझेंनी परमबीर सिंग यांच्यासाठी वसुली केली; पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात दावा\nपरमबीर सिंग यांना अटकेपासून संरक्षण मग हृषिकेश देशमुखांना का नाही; वकिलांचा कोर्टात सवाल\nममता बॅनर्जी आदित्य ठाकरेंना लिफ्टपर्यंत सोडायला आल्या आणि म्हणाल्या, “तुम्ही…”; संजय राऊतांनी सांगितला ‘तो’ प्रसंग\nराज्यात ‘ओमायक्रॉन’चा पहिला रुग्ण ; डोंबिवलीत बाधित आढळल्याने चिंतेत वाढ; देशातील रुग्णसंख्या चारवर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/viral/ball-hit-bike-accident-video-viral-mhpl-619167.html", "date_download": "2021-12-05T07:57:45Z", "digest": "sha1:JUASNBR4CBAMLDZOZBGT6WKYE3VZQXQ7", "length": 5697, "nlines": 84, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "फुटबॉलने केला बाईकस्वारांचा 'गोल'; भयंकर अपघाताचं दृश्य CCTV मध्ये कैद – News18 लोकमत", "raw_content": "\nबॉलने केला बाईकस्वारांचा 'गोल'; भयंकर अपघाताचं दृश्य CCTV मध्ये कैद\nबॉलने केला बाईकस्वारांचा 'गोल'; भयंकर अपघाताचं दृश्य CCTV मध्ये कैद\nभरधाव बाईकसमोर बॉल आला आणि...\nमुंबई, 17 ऑक्टोबर : किती तरी लोकांना खेळाचं इतकं वेड असतं की अगदी मैदान सोडून ते रस्त्यावरही खेळताना दिसतात. क्रिकेट असो वा फुटबॉल कुठेही आणि कधीही ते खेळण्यापासून काही जण स्वतःला रोखू शकत नाहीत. पण त्यांचा हा रस्त्यावरील गेम इतरांंना मात्र महागात पडू शकतो. सध्या असाच एक व्हिडीओ (Bike accident video) समोर आला आहे (Ball hit bike). रस्त्यावर बॉलमुळे बाईकस्वारांचा गोल झाला आहे. बॉलमुळे बाईकला अपघात झाला. बाईक घसरून पडली आणि अपघाताचं हे भयंकर दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) झाला आहे.\nव्हिडीओत पाहू शकता एक तरुण रस्त्यावर बॉलसोबत खेळत जातो आहे. त्याच्या हातातून बॉल सुटतो आणि तो रस्त्याच्या मधोमध जातो. इतक्यात तरुणाच्या मागच्या दिशेने बाईक येते. बॉल बाईकच्या मध्ये येतो आणि बाईकस्वाराचं बाईकवरील नियंत्रण ढासळतं. बाईक धाडकन कोसळते. या बाईकवर दोन तरुण बसलेले आहेत. तेसुद्धा जमिनीवर आपटतात. हे वाचा - OMG झटपट हेअर कटिंगचा असा जुगाड, काही सेकंदातच निम्मे केस गायब; पाहा VIDEO सुदैवाने दोघांनीही काही गंभीर दुखापत झालेली दिसत नाही. बाईक घसरून पुढे गेल्यामुळे त्यांना फार दुखापत झाली नाही. दोघंही स्वतःच उठतात. पण त्यांना बॉल खेळणाऱ्या तरुणाचा खूप राग आले���ा दिसतो. होल्ड माय बिअर ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.\nबॉलने केला बाईकस्वारांचा 'गोल'; भयंकर अपघाताचं दृश्य CCTV मध्ये कैद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.popxo.com/article/chinmay-udgirkar-suruchi-adarkar-fresh-jodi-to-work-in-new-movie-a-fakt-tuch-in-marathi/", "date_download": "2021-12-05T08:37:55Z", "digest": "sha1:PNRKYSW2K4JJ3XEWFJI5PV3SZQZVDVO2", "length": 8704, "nlines": 29, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "चिन्मय उदगीरकर-सुरुची आडारकर ही फ्रेश जोडी पहिल्यांदाच एकत्र", "raw_content": "\nअभिनेता चिन्मय उदगीरकर आणि अभिनेत्री सुरुची आडारकर ही फ्रेश जोडी पहिल्यांदाच एकत्र\nटीव्ही मालिकांमधून घराघरात पोहोचलेले चिन्मय उदगीरकर (Chinmay Udgirkar) आणि सुरुची आडारकर (Sururchi Adarkar) “A फक्त तूच” या चित्रपटात एकत्र येत आहेत. एका वेगळ्या नात्याची गोष्ट या चित्रपटातून उलगडणार असून दसऱ्याच्या मुहूर्तावर चित्रपटाचं टीजर पोस्टर श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या चरणी लाँच करण्यात आलं. याप्रसंगी चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञ मंडळी उपस्थित होती. चिन्मय आणि सुरूची या दोघांनाही मालिकांमधून प्रेक्षकांनी पाहिले आहे आणि त्यांचे काम प्रेक्षकांना खूपच आवडले आहे. दोघांचाही चाहतावर्ग मोठा आहे. तसंच पहिल्यांदाच ही जोडी प्रेक्षकांसमोर एकत्र येत आहे.\nअधिक वाचा – Bigg Boss 15: अनुषा दांडेकरचे चाहत्यांसाठी खुले पत्र, बिग बॉसच्या चर्चांना पूर्णविराम\n“A फक्त तूच” चे टीजर पोस्टर लाँच\nजयदीप फिल्म प्रॉडक्शनची निर्मिती असलेल्या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन रंगनाथ बबन पाचंगे करत आहेत. चित्रपटाची कथा त्यांचीच असून, प्रफुल एस. चरपे यांनी पटकथा, संवाद लेखन केलं आहे. राजू भोसले क्रिएटिव्ह प्रोड्यूसर, मंगेश भिमराज जोंधळे कार्यकारी निर्माता आहेत तर रणजित माने यांनी छायांकन, सागर गायकवाड यांनी कला दिग्दर्शनाची जबाबदारी निभावली आहे. चिन्मय उदगीरकर आणि सुरुची आडारकर यांच्यासह या चित्रपटात माधुरी पवार, शिल्पा ठाकरे, तेजस्विनी शिर्के, ऋषिकेश वाम्बुरकर, गीत निखारगे यांच्या भूमिका आहेत. प्रियांका दुबे यांनी वेशभूषा तर समीर कदम हे रंगभूषाकार म्हणून काम पाहणार आहेत. या चित्रपटाचे टीजर लाँच बाप्पासमोर करण्यात आले आहे. आता प्रेक्षकांचा या चित्रपटाला आणि या जोडीला कसा प्रतिसाद मिळणार हे पाहावं लागेल.\nअधिक वाचा – Bigg Boss Marathi: उत्कर्ष आणि जय खेळतात रडीचा डाव, प्रेक्षक नाराज\nरोमँटिक कथा असल्याचा अंदाज\nसमुद्राची उसळलेली लाट, गुलाबाचं फुल हातात घेतलेल्या त्याच्या हातावर तिनं ठेवलेला हात टीजर पोस्टरमध्ये दिसत आहे. तर कारण आपलं नातं वेगळं आहे… ही चित्रपटाची टॅगलाईन आहे. त्यामुळे एक वेगळी आणि रोमँटिक कथा चित्रपटातून पहायला मिळेल असा अंदाज टीजर पोस्टरवरून करता येतो. नोव्हेंबर महिन्यात चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होणार आहे. टीव्ही मालिकांमधून प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवलेले चिन्मय उदगीरकर आणि सुरुची आडारकर ही फ्रेश जोडी चित्रपटाचं वैशिष्ट्य ठरणार आहे. चिन्मय आणि सुरूची या दोघांचाही अभिनय नेहमीच वाखाणला गेला आहे. अत्यंत नैसर्गिक अभिनय असणारे दोन्ही अभिनेते असून या दोघांचा एकमेकांसह कसा अनुभव असेल आणि यांची फ्रेश जोडी कशी दिसेल याचीच आता उत्सुकता लागून राहिली आहे. नुकताचा ‘अगंबाई सूनबाई’ या मालिकेतून चिन्मय प्रेक्षकांसमोर आला होता. तर सुरूचीदेखील मालिकांमध्ये दिसून येते. याशिवाय दोघेही नाटकांमध्येही काम करतात. त्यामुळे दोघेही कसलेले कलाकार असून मराठी प्रेक्षकांमध्ये या दोघांचे नाव माहीत नाही असे विरळाच असतील. त्यातही चिन्मयला महिला फॅन फॉलोईंग अधिक आहे. त्यामुळे आता या रोमँटिक चित्रपटाला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहावे लागेल.\nअजूनही या चित्रपटाची तारीख सांगण्यात आलेली नाही. मात्र लवकरच या चित्रपटाची तारीखही जाहीर करण्यात येईल. तर बाप्पाचा आशीर्वाद घेऊन या चित्रपटाची वाटचाल सुरू झाली आहे आणि प्रेक्षकांना ही वेगळी स्टोरी नक्की आवडेल असा विश्वासही या टीमला आहे.\nअधिक वाचा – रणवीर सिंहचा ‘सर्कस’ पुढच्या दिवाळीला होणार प्रदर्शित\nतुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagirikhabardar.com/archives/9274", "date_download": "2021-12-05T08:25:51Z", "digest": "sha1:2576MHNMUXFGU7TID64NIKSFOMFFOXP3", "length": 7399, "nlines": 124, "source_domain": "ratnagirikhabardar.com", "title": "…तर तो सच्चा वारकरीच नाही – शरद पवार | रत्नागिरी खबरदार", "raw_content": "\nHome महाराष्ट्र …तर तो सच्चा वारकरीच नाही – शरद पवार\n…तर तो सच्चा वारकरीच नाही – शरद पवार\n‘शरद पवार हे हिंदूविरोधी आहेत. ते नेहमी�� हिंदू धर्माला विरोध करतात. त्यामुळं त्यांना वारकऱ्यांच्या कुठल्याही कार्यक्रमाला बोलावू नका, असं आवाहन वारकरी परिषदेनं केलं होतं. त्यावर ‘विठ्ठलाच्या, माऊलीच्या आणि तुकोबांच्या दर्शनासाठी कुणाच्या परवानगीची गरज नाही. तसं कुणाला वाटत असेल आणि कुणी परवानगी नाकारण्याची भाषा करत असेल तर त्याला वारकरी संप्रदायाचा विचार समजलाच नाही. तो सच्चा वारकरीच नाही,’ असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वारकरी परिषदेला हाणला.\nPrevious articleजनगणनेत जर ओबीसींचा कॉलम नसेल, तर ओबीसी समाजाने जनगणनेवर बहिष्कार टाकावा – नाना पटोले\nNext articleबँका पुन्हा ३ दिवसांच्या संपावर जाण्याची शक्यता\nकोरोनाची तिसरी लाट कदाचित ओमायक्रॉनच्या रुपात, मात्र घाबरण्याचं कारण नाही : आरोग्यमंत्री राजेश टोपे\nसंपकरी कर्मचाऱ्यांवर ‘मेस्मा’ कायद्यान्वये कारवाई होणार; एसटी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांचा इशारा\n‘ओमिक्रॉन’च्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील दर्शनाच्या नियमांमध्ये बदल\nतौक्ते चक्रीवादळग्रस्तांसाठी २५२ कोटींची नुकसानभरपाई : ना. उदय सामंत\nनागरी कृती दलाच्या सदस्याला मारहाण\nरत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक: उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज...\nजिल्ह्यात आज 125 नव्या कोरोना बाधितांची भर\nमुंबई, कोकणात 13 जूनपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा; नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन\nसर्व धर्मीय प्रार्थनास्थळे खुली करा; रामदास आठवलेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र\n…तरच भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा क्रिकेट शक्य\nबायडेन यांच्या शपथविधीसाठी तैनात केलेले 100 हून अधिक सुरक्षा रक्षक कोरोना...\nजिल्ह्यात आज 5 नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद\nज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे निधन\nभोस्ते शिवसेना विभागप्रमुखपदी युवराज गुजर यांची निवड\nकोकण रेल्वे मधील प्लास्टिक मिश्रित वड्याने दोन वर्षाच्या मुलाची प्रकृती बिघडली\nदुचाकीसह दाम्पत्य कोसळले नदीत\nझाकण उघडे असल्याने महिला पडली गटारात\nउरणमध्ये खोपटा पुलावरून महिलेची खाडीत उडी\nराज्यात २४ तासात ५,२४६ नवे रुग्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/krida/nitish-continues-dominate-online-chess-1940", "date_download": "2021-12-05T07:15:52Z", "digest": "sha1:ORG2YTPNYVPF4ZQEAETIXXESPP55CIOS", "length": 4182, "nlines": 48, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "ऑनलाईन बुद्धिबळात नीतिशचे वर्चस्व कायम", "raw_content": "\nऑनलाईन बुद्धिबळात नीतिशचे वर्चस्व कायम\nफिडे मास्टर नीतिश बेलुरकर याने ऑनलाईन ब्लिट्झ बुद्धिबळातील वर्चस्व कायम राखताना आणखी एक स्पर्धा जिंकली. क्वीन्स चेस अँड कल्चरल क्लबच्या ऑनलाईन मालिकेतील आठव्या स्पर्धेत त्याने विजेतेपद प्राप्त केले.\nनीतिशने प्रथम स्थान मिळविताना सर्वाघिक आठ गुण नोंदविले. मंदार लाड उपविजेता ठरला. त्याने साडेसात गुणांची कमाई केली. साडेसहा गुणांसह व्हिवान बाळ्ळीकर याने तिसरा क्रमांक मिळविला. पार्थ साळवी याचेही साडेसहा गुण झाले. त्याला चौथा क्रमांक मिळाला. रिधीकेश वेर्णेकर याने सहा गुणांसह पाचवे स्थान मिळविले. जॉय काकोडकर, अन्वेश बांदेकर, रुबेन कुलासो, शेन ब्रागांझा, साईराज वेर्णेकर यांनी अनुक्रमे सहा ते दहावा क्रमांक मिळविला. त्यांचे प्रत्येकी साडेपाच गुण झाले.\nनीतिशने लॉकडाऊन कालावधीत खेळलेल्या ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेद्वारे मिळालेली सर्व बक्षीस रक्कम मुख्यमंत्र्यांच्या कोविड-१९ साह्य निधीस दान केली आहे.\nदरम्यान, क्वीन्स चेस अँड कल्चरल क्लबची लॉकडाऊनमधील ऑनलाईन ब्लिट्झ बुद्धिबळ मालिकेतील शेवटची स्पर्धा शुक्रवारी (ता. १) होणार आहे. ही स्पर्धा राष्ट्रीय, तसेच आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटूंसाठी खुली आहे.\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/topics/family/", "date_download": "2021-12-05T08:55:09Z", "digest": "sha1:ZWTQHGHBYWKLAJQS7A535GWLT4BZD23I", "length": 15835, "nlines": 143, "source_domain": "www.lokmat.com", "title": "परिवार मराठी बातम्या | Family, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.com", "raw_content": "\nरविवार ५ डिसेंबर २०२१\nकोरोना वायरस बातम्याभारत विरुद्ध न्यूझीलंडलोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्डसओमायक्रॉनममता बॅनर्जीकंगना राणौतबीसीसीआयलोकमत डिजीटल इन्फ्लूअन्सर ॲवॉर्ड २०२१नवाब मलिक बिग बॉस मराठी\n10:14 AMT10 League Final : ६,६,६,६,६,६,६...; आंद्रे रसेलची चौकार-षटकारांची आतषबाजी, १६ चेंडूंत कुटल्या ७८ धावा\n10:10 AM जळगाव : जुन्या वादातून पवन मुकुंदा सोनवणे (२५, रा. आदीत्य चौक, रामेश्वर काॅलनी) या तरुणाचा खू��� झाला आहे. रात्री ११ वाजता त्याच्यावर चाकू हल्ला झाला होता. आज सकाळी त्याची प्राणज्योत मालवली.\n10:05 AM मयांक अग्रवालचे अर्धशतक, चेतेश्वर पुजारासह पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी, भारताकडे ३६३ धावांची आघाडी\n09:59 AMममता बॅनर्जींनी आदित्य ठाकरेंकडे केली 'ही' मागणी; राऊतांनी सांगितला भेटीदरम्यानचा किस्सा\n09:48 AM नाशिक- बेमोसमी पावसानंतर नाशिक मध्ये नंतर हळूहळू थंडी वाढू लागली असून आज सकाळी अवघे नाशिक शहर धुक्यात हरवले होते. सकाळी धुक्यामुळे गोदकाठ आणि रस्तेही हरवले होते. आज सकाळी 17.9 अंश सेल्सिअस अशा किमान तापमानाची नोंद झाली.\n09:19 AMनवा पक्ष स्थापन करणार का गुलाम नबी आझाद म्हणाले, \"राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही\"\n11:15 PM'खुशाल कारवाई करा, काळजी करू नका', अमित शहांचे आयपीएस अधिकाऱ्यांना आदेश\n11:00 PM हुबळीतील आयुर्वेदिक कॉलेजचे दोन विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह. त्यांनी अयोध्या, दिल्ली आणि अन्य ठिकाणांहून प्रवास केलेला.\n10:37 PM38 देशांत पसरला, एकाही मृत्यूची नोंद नाही; ओमायक्रॉनवर WHO चा मोठा दिलासा\n10:15 PMमध्य प्रदेशातील विद्यार्थ्याने बनवली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार, अवघ्या 30 रुपयांत धावते 185 किमी\n10:07 PM फोर्ट येथील दुर्घटनेत एका खासगी कंत्राटी कामगाराचा मृत्यू तर एक जखमी\n09:43 PMरामायण एक्सप्रेससारखी कुराण, बायबल एक्सप्रेस धावणार का रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलं असं उत्तर\n08:58 PM काळा घोडाजवळ दोन सफाई कामगार नाल्याच्या चेंबरमध्ये पडले. एकाचा मृत्यू.\n08:55 PM मुंबईकरांच्या जिवाशी खेळ, पेंग्विनसाठी रोज दीड लाख रुपये, बाळासाठी 45 मिनिटेही नाहीत\n08:51 PMOmicron Variant : कोरोनाची लागण झालेल्या लोकांना ओमायक्रॉनपासून किती धोका जाणून घ्या, तज्ज्ञांचे मत\nलोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्डस\nलोकमत डिजीटल इन्फ्लूअन्सर ॲवॉर्ड २०२१\n सुनेच्या जाचाला कंटाळून सासऱ्याने संपविले आयुष्य\nCrime News: सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेच्या आत्महत्येच्या घटना अनेकदा समोर येत असताना, सुनेच्या जाचाला कंटाळून सासऱ्याने आयुष्य संपविल्याची घटना चेंबूरमध्ये घडली आहे. याप्रकरणी चुनाभट्टी पोलिसांनी सुनेसह तिच्या आईवडिलांविरोधात गुन्हा नोंदवत अधि ...\nक्रिकेट :संघाला पहिली मालिका जिंकून दिली, मृत्युदंडाने जीवनाची अखेर झाली, फाशी झालेला एकमेव क्रिकेटपटू\nLeslie Hylton : क्रिकेटला सभ्य गृहस्थां��ा खेळ म्हणून ओळखल जात असले तरी आतापर्यंत अनेक क्रिकेटपटूंवर गंभीर आरोप झालेले आहेत. तसेच काही क्रिकेटपटूंनी तुरुंगवासही भोगला आहे. मात्र क्रिकेटच्या इतिहासामध्ये असाही एक क्रिकेटपटू आहे ज्याला मृत्यूदंडाची शिक् ...\nमुंबई :संपत्तीसाठी मुलांकडून होतो पालकांचा छळ, गायिकेला वडिलांचे घर सोडण्याचे हायकोर्टाचे आदेश\nCourt News: उच्च न्यायालयाच्या कल्याणकारी न्यायाधिकरणाने गायिका व योगा प्रशिक्षकाला ९५ वर्षीय वडिलांचा दक्षिण मुंबईतील फ्लॅट सोडण्याचे दिलेले आदेश रद्द करण्यास नकार दिला. ...\nसंपादकीय :कर्टनी, ख्रिस आणि त्यांची बारा मुलं\nFamily Planning: खरंतर मुलं जन्माला घालणं हे जरी स्त्रिया करत असल्या, तरी शतकानुशतकं आपल्याला किती मुलं हवी आहेत कधी हवी आहेत आणि मुळात आपल्याला मुलं किंवा एक मूलसुद्धा हवं आहे का हे ठरवण्याचा अधिकार स्त्रियांना कधीही नव्हता. ...\nक्राइम :‘माझ्यावर तुझं किती प्रेम आहे ते सिद्ध कर’, माथेफिरू पतीने पत्नीला सांगितले आणि...\ncrime News: छत्तीसगडमधील बेमेतरा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका व्यक्तीने त्याच्या पत्नीला जबरदस्तीने कीटकनाशक प्राशन करायला लावले. ...\n मित्राच्या वाढदिवसाला नेत पतीने पत्नीवर करवला सामूहिक बलात्कार\nCrime News: अंबोली परिसरातील मित्राच्या वाढदिवसाला पत्नीला नेऊन पतीने मित्रांसह तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी उघडकीस आला आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांनी पतीसह दोघांना अटक केली आहे. ...\nपुणे :Constitution Day: घराचे नाव संविधान, मुलाचे नाव संविधान अन् बरंच काही...\nजनता वसाहतीमध्ये असं एक कुटुंब आहे की ज्यांच्या दुमजली घराला, दुकानाला, रिक्षाला, चारचाकीला इतकेच काय तर त्यांच्या मुलालाही संविधान असे नाव दिले आहे ...\nराष्ट्रीय :आई-वडील, मुलगा-मुलगी, एकाच चितेवर चौघांवर अंत्यसंस्कार, अपघातानं संपूर्ण कुटुंबच संपवलं\nAccident News: मध्य प्रदेशमधील सतनाजवळ झालेल्या भीषण अपघातामध्ये संपूर्ण कुटुंबाचाच अंत झाला आहे. एका भरधाव ट्रकने कारला दिलेल्या टक्करीमुळे झालेल्या भीषण अपघातामध्ये कारमधील पती पत्नी आणि त्यांच्या दोन लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nOmicron Variant: ओमायक्रॉनने चिंता वाढवली; अकोल्यात जमावबंदी लागू, रॅली, मोर्चा अन् आंदोलनाला बंदी\nनवा पक्ष स्थापन करणार का; गुलाम नबी आझाद म्हणाले, \"राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही\"\nपरदेशवारी केलेल्या प्रवाशांवर वॉर रूमचा ‘वॉच’; होमक्वारंटाइन नियम मोडल्यास...\n महाराष्ट्रात धडकला ओमायक्रॉन; लोकांनी घाबरु नये, सरकारचं आवाहन\nममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, बहीणच पाहुणचारास आल्याचं वाटलं; राऊतांचं 'रोखठोक' मत\nराशीभविष्य - ५ डिसेंबर २०२१: दिवसाची सुरुवात आनंदाने अन् मित्रभेटीने होईल; दुपारनंतर सावध राहण्याचा सल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/bribe-to-voters", "date_download": "2021-12-05T08:06:16Z", "digest": "sha1:D4NNHXRK6BBOS7HBDYB5CSZOQYXBTZU6", "length": 12088, "nlines": 235, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nVIDEO: “मी सगळ्या तांड्यात पैसे दिले, म्हणून निवडणुकीत अजिबात भीती नाही”\nताज्या बातम्या2 years ago\nनिवडणुकीदरम्यान मतदारांवर कोणताही दबाव असू नये किंवा कोणतंही प्रलोभन असू नये यासाठी निवडणूक आयोग आदर्श आचार संहिता (Model Code of Conduct Violation) लागू करतं. मात्र, ...\nOmicron | दिल्लीत सापडलेला ओमिक्रॉन रुग्ण टांझानियामधून आल्याची माहिती\n, काय करावं आणि काय नाही; डॉ. भोंडवेंनी दिला सल्ला\nAurangabad | औरंगाबादमध्ये कोल्ड्रिंक्सची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात, नागरिकांनी पळवले बॉक्स\nसाहित्य संमेलनाचा आज पवारांच्या उपस्थितीत समारोप\nअवकाळी पावसानंतर डोंबिवलीत दाट धुक्याची चादर, हवेत गारवा\nताज्या बातम्या2 hours ago\nभाजपनंच 180 एमएलटी पाणीकपात पुणेकरांना सहन करायला लावली, जयंत पाटलांचं फडणवीसांना प्रत्युत्तर\nबीडमध्ये आगार प्रशासनाकडून आंदोलन उधळून लावण्याचा प्रयत्न; महिला कर्मचाऱ्यांना आश्रू अनावर\nJalana | नागरिकांनी कोव्हिड संदर्भातील नियम आणि सूचनांचं पालन करावं, राजेश टोपेचं आवाहन\nओमिक्रॉनबाधित रुग्ण महाराष्ट्रात आला तेव्हा विमानतळावर RTPCR सुविधा नव्हती – प्रदीप आवटे\nMumbai | राज्यात ओमिक्रॉनचा शिरकाव, नागरिकांमध्ये धाकधुक वाढली, डॉ. रवी गोडसे काय म्हणाले \nKiara Advani| रास्पबेरी पिंक लेहेंगा परिधान करुन कियारा अडवाणीने लावली इंटरनेटवर आग , लेहेंग्याची किंमत ऐकून अवाक व्हाल\nफोटो गॅलरी48 mins ago\nTravel Special : लग्नाआधी मित्रांसोबत चिल करायचंय मग ‘या’ खास ठिकाणी बॅचलर पार्टी कर���\nFace Pack : हिवाळ्यात ‘हे’ घरगुती फेसपॅक त्वचेवरील चमक वाढवण्यास मदत करतील\nRasika Sunil Honeymoon | मालदिवच्या निळ्याशार समुद्रात रसिका सुनीलचे निवांत क्षण\nफोटो गॅलरी3 hours ago\nWinter Food : हिवाळ्यात दररोजच्या आहारामध्ये ‘या’ पदार्थांचा समावेश करणे फायदेशीर\nलाईफस्टाईल फोटो3 hours ago\nLavender Oil : निरोगी त्वचेसाठी अशा प्रकारे लॅव्हेंडर तेलाचा वापर करा, वाचा\nWinter Care : कोरडेपणामुळे चेहरा निस्तेज झाला आहे तर ‘हे’ घरगुती उपाय फायदेशीर\nChandra Darshan 2021: सूर्यग्रहणानंतरचे चंद्रदर्शन तुमचे नशीब बदलून टाकेल\nMars Transit Zodiac | आता वाईट काळ संपलाच म्हणून समजा , मंगळ ग्रह दिशा बदलणार, 4 राशींचे नशीब पालटणार\nफोटो गॅलरी18 hours ago\n4 Dec 2021 Surya Grahan 2021 Photos | वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाचे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल “हिरा है सदा के लिए”\nPandu Marathi Movie: ‘पांडू’च्या कलाकारांकडून कोरोना नियमांचा भंग, रिपाइंची गुन्हे दाखल करण्याची मागणी\nOmicron | दिल्लीत सापडलेला ओमिक्रॉन रुग्ण टांझानियामधून आल्याची माहिती\nNagpur Jobs | आयटीतील विद्यार्थ्यांना आले सुगीचे दिवस, अभियांत्रिकी महाविद्यालयांत मुलाखती\nआठ वर्षात 12 महिलांना लग्नाचं आमिष, मुंबईतील भामट्याला अटक\nपक्ष बांधणीसाठी कधी बैलगाडीतून तर कधी घोड्यावरून; आशिष शेलारांच्या घोडदौडीने भाजपला बळ, मुंबईत सलग दुसऱ्यांदा शेलारांचा करिश्मा चालणार\nदत्तात्रय भरणेंची संवेदनशीलता, अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले, जखमीला पाठवलं रुग्णालयात\nमी किंवा मटन दोघांपैकी एकाला निवड; पतीची पत्नीकडे अजब मागणी, बायकोने निवडले चक्क मटन\nSkin Care : दही आणि काकडीची पेस्ट चेहऱ्याला लावा आणि तजेलदार त्वचा मिळवा\nयंदाच्या सवाई गंधर्व महोत्सवावर ओमीक्रॉनचे सावट ; आयोजक घेणार उपमुख्यमंत्र्यांची भेट\n..तर Emergency Fund अडचणीच्या वेळी कामी येणार, किती अन् कशी गुंतवणूक करावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/krida/ishaans-yaa-action-won-hearts-cricket-lovers-11425", "date_download": "2021-12-05T08:57:38Z", "digest": "sha1:CYD45S4QJOERV2JAUBQEV3OKNIVHBKNN", "length": 6407, "nlines": 48, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "इशानच्या ''या'' कृतीने जिंकली क्रिकेट प्रेमींची मनं", "raw_content": "\nइशानच्या ''या'' कृतीने जिंकली क्रिकेट प्रेमींची मनं\nअहमदाबाद: भारत- इंग्लड यांच्यात पार पडलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात अर्थातच स्वत: च्या पदार्पणाच्या सामन्यात आक्रमक अर्धशतक झळकावून यष्टीरक्षक इशान किशानने 'मॅन ऑफ द मॅच' चा पुरस्कार पटकावला. इशानने आपल्या 32 चेंडूमध्ये 56 धावांच्या दमदार खेळी करत चौकार,षटकारांची मैदानात बरसात केली आणि मैदानामधील क्रिकेट चाहत्यांची मने जिकंली.\nदुसऱ्या टी-20 सामन्यामध्ये इंग्लडने टीम इंडियाला विजयासाठी 165 धावांचे आव्हान दिलं होतं. ते आव्हान टीम इंडियाने 3 विकेट्स राखत 17.5 ओव्हरमध्ये पूर्ण करत पहिल्या टी-20 मध्ये झालेल्या पराभवाचा वचपा काढला. पाच सामन्य़ांच्या टी- 20 मालिकेमध्ये भारताने इंग्लंडचा दुसऱ्या कसोटीमध्ये पराभव करत 1-1 ने बरोबरीने साधली आहे. दुसऱ्या टी-20 सामन्यामध्ये आक्रमक य़ष्टीरक्षक फंलदाज इशान किशनला फलंदाजी करण्याची संधी मिळाल्यानंतर त्याने त्या संधीचं सोनं केलं. त्याने दमदार खेळी करत आपली संघातील निवड सार्थ ठरवली आणि 28 चेंडूमध्ये दमदारपणे अर्धशतक ठोकले.\nInd vs Eng T20: पंतचा अफलातून षटकार; केविन पीटरसनने केलं कौतुक\nसुरुवातीलाच इंग्लडच्य़ा भेदक गोलंदाजीची हवा काढत भारतीय संघाच्या विजयाचा पाया रचला. इशान किशनला त्याच्या दमदार खेळीमुळे सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. परंतु त्याने सामनावीराचा पुरस्कार आपल्या प्रशिक्षकांच्या वडिलांच्या नावे समर्पित केला.\nटी-20 सामन्यामध्ये पदार्पण करताच 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार मिळणारा इशान किशान हा सातवा भारतीय खेळाडू ठरला आहे. पण त्याने हा पुरस्कार आपल्या प्रशिक्षकांच्या वडिलांच्या नावे समर्पीत केला. ''माझ्या प्रशिक्षकांच्या वडिलांचं निधन काही दिवसांपूर्वी निधन झालं. आजची खेळी ही त्यांच्यासाठी होती. आणि मला स्वत:लाही सिध्द करायचं होतं. कारण माझ्या वडिलांसाठी अर्धशतक तरी झळकावावंच लागेल असं प्रशिक्षक म्हणाले होते. त्यामुळेच मी हा पुरस्कार त्य़ांना समर्पीत करत आहे,'' असं इशान म्हणाला. पदार्पण सामन्यामध्येच इशानने सामनावीराचा मिळालेला पुरस्कार प्रशिक्षकांच्या वडिलांच्या नावे समर्पीत केला, त्यामुळे त्याच्यावर समाजमाध्यमातून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.newsdanka.com/vishesh/bomb-attack-on-rss-shakha-in-varanasi/36192/", "date_download": "2021-12-05T09:02:08Z", "digest": "sha1:XDB2OXTVY6WTEEIC7V4MA5YMFKKRE6KO", "length": 9512, "nlines": 134, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Bomb Attack On Rss Shakha In Varanasi", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरविशेषवाराणसीमध्ये संघ शाखेवर बॉम्ब हल्ला\nवाराणसीमध्ये संघ शाखेवर बॉम्ब हल्ला\nव्हायला हवी पवारांच्या जातवादी राजकारणाची चर्चा\nजावेद अख्तर हा कुंपणावरचा कावळा\nआझाद मैदानात रडत होती मराठी अस्मिता…\nजगातील सर्वात मोठे बिगर राजकीय स्वयंसेवी संघटन असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेवर हल्ला झाला आहे. वाराणसी येथील रा.स्व.संघाच्या शाखेवर हा हल्ला झाला आहे. या हल्ल्यात शाखेत उपस्थित असलेले स्वयंसेवक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. शाखेत उपस्थित असलेल्या स्वयंसेवकांवर सुतळी बॉम्ब टाकत हा हल्ला करण्यात आला. या वेळी शाखेत अनेक बाळ स्वयंसेवकाही उपस्थित होते\nवाराणसी येथे सकाळी ६.१५ ते ७.१५ या वेळेत लागणाऱ्या प्रातः शाखेसाठी स्वयंसेवक एकत्रीत जमले होते. यावेळी दैनंदिन वेळेत शाकाहा सुरु झाली आणि स्वयंसेवकांची शाखेतली नित्यकर्मे देखील वेळापत्रकानुसार सुरु होती. पण अशातच सकाळी ६.४९ च्या सुमारास शाखेवर पहिला बॉम्ब हल्ला करण्यात आला. हा एक प्रकारचा सुतळी बॉम्ब होता. हा बॉम्ब शाखेच्या हद्दीबाहेर पडला. पण फुटला नाही.\nआजारी सचिन वाझे चांदीवाल आयोगापुढे गैरहजर\nअमरिंदर सिंग-अमित शहा भेटीत युतीची चर्चा\nमध्यरात्रीपासून एसटी कर्मचारी बेमुदत संपावर\n“…आपली बहिण”, क्रांति रेडकरांचे मुख्यमंत्र्यांना खुले पत्र\nत्या नंतर ७ वाजता पुन्हा एकदा दुसरा बॉम्ब टाकण्यात आला. हा बॉम्ब देखील फुटला नाही. दरम्यान या दोन हल्ल्यांनंतर स्वयंसेवक तसे सावध झाले होते आणि हल्लेखोरांना शोधू लागले. पण इतक्यातच ७.०५ वाजता शाखेवर आणखीन एक बॉम्ब फेकण्यात आला. हा बॉम्ब स्वयंसेवकांच्या घोळक्यात पडला आणि फुटला. यात एक स्वयंसेवक जखमी झाला आहे.\nविजय जयस्वाल असे जखमी स्वयंसेवकाचे नाव आहे. त्याला तातडीने रुग्णालयात नेऊन त्याच्यावर उपचार करण्यात आले. या प्रकरणात स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिस हल्लेखोरांचा तपास करत आहेत.\nपूर्वीचा लेखपालिकेत ‘भंगार’ रॅकेट; लिलाव करणाऱ्याचा आणि लाभार्थ्याचा पत्ता एकच\nआणि मागील लेखअखेर आर्यन खानला जामीन मंजूर\nफॉग चल रहा है\n‘ओमिक्रोन सर्वांना मारून टाकेल’ म्हणत डॉक्टरने कुटुंबाला संपवले\n१२ जणींना लग्नाच्या बेडीत अडकवणाऱ्याला घातल्या बेड्या\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nफॉग चल रहा है\n‘ओमिक्रोन सर्वांना मारून टाकेल’ म्हणत डॉक्टरने कुटुंबाला संपवले\n१२ जणींना लग्नाच्या बेडीत अडकवणाऱ्याला घातल्या बेड्या\nदहशतवादी समजून गोळीबार, ११ मजूर ठार\nभारतीय लष्करी अधिकारी पाकिस्तानी हॅकर्सचे लक्ष्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtrakesari.in/tag/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2021-12-05T07:57:07Z", "digest": "sha1:BUDKGE6JDTUMCDP3VPE5J7EWOHSX2SOD", "length": 6724, "nlines": 129, "source_domain": "www.maharashtrakesari.in", "title": "माजी केंद्रीय मंत्री Archives - Maharashtra Kesari - Marathi News Website", "raw_content": "\nTop news • महाराष्ट्र • मुंबई\nCorona ची लागण झालेल्यांनी काळजी घ्या; Omicron बाबत धक्कादायक माहिती समोर\nTop news • महाराष्ट्र • मुंबई\n“Mamata Banarjee यांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, बहीणच पाहुणचारास आल्याचं वाटलं”\n ‘या’ वयोगटातील लोकांना Omicron व्हायरसचा सर्वात जास्त धोका\nTop news • आरोग्य • कोरोना • देश\n“या महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येणार, दरदिवशी रुग्णांची संख्या 1.5 लाखांवर जाईल”\nCorona ची लागण झालेल्यांनी काळजी घ्या; Omicron बाबत धक्कादायक माहिती समोर\n“Mamata Banarjee यांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, बहीणच पाहुणचारास आल्याचं वाटलं”\n ‘या’ वयोगटातील लोकांना Omicron व्हायरसचा सर्वात जास्त धोका\n“या महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येणार, दरदिवशी रुग्णांची संख्या 1.5 लाखांवर जाईल”\n‘या’ चिल्लर शेअरने गुंतवणूकदारांना केलं मालामाल; लाखाचे झाले 66 लाख\n“…तर राज्यात Lockdown करावं लागणार”\nTop news • महाराष्ट्र • मुंबई\nCorona ची लागण झालेल्यांनी काळजी घ्या; Omicron बाबत धक्कादायक माहिती समोर\nTop news • महाराष्ट्र • मुंबई\n“Mamata Banarjee यांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, बहीणच पाहुणचारास आल्याचं वाटलं”\n ‘या’ वयोगटातील लोकांना Omicron व्हायरसचा सर्वात जास्त धोका\nTop news • आरोग्�� • कोरोना • देश\n“या महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येणार, दरदिवशी रुग्णांची संख्या 1.5 लाखांवर जाईल”\nTop news • महाराष्ट्र • मुंबई\nCorona ची लागण झालेल्यांनी काळजी घ्या; Omicron बाबत धक्कादायक माहिती समोर\nTop news • महाराष्ट्र • मुंबई\n“Mamata Banarjee यांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, बहीणच पाहुणचारास आल्याचं वाटलं”\n ‘या’ वयोगटातील लोकांना Omicron व्हायरसचा सर्वात जास्त धोका\nTop news • आरोग्य • कोरोना • देश\n“या महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येणार, दरदिवशी रुग्णांची संख्या 1.5 लाखांवर जाईल”\nTag - माजी केंद्रीय मंत्री\nTop news • देश • राजकारण\nमाजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांचं कोरोनामुळे निधन\nTop news • देश • राजकारण\n“राम मंदिरासाठी पैसे गोळा करून भाजपचे नेते दा.रू पितात”\nTop news • महाराष्ट्र • मुंबई\nप्रणव मुखर्जींच्या जाण्याने आपल्या राष्ट्राने एक रत्न गमावला- छत्रपती संभाजीराजे\nदेशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://anandghare2.wordpress.com/2011/05/26/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%81%E0%A4%A1-%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AA-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A5%A8%E0%A5%AB-%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A1/", "date_download": "2021-12-05T09:18:19Z", "digest": "sha1:3E4VDY76Q4KN4QIKAPVTWX4D2SDKAWZ3", "length": 23370, "nlines": 135, "source_domain": "anandghare2.wordpress.com", "title": "ग्रँड युरोप – भाग २५ – मदुरोडॅमचे मिनि हॉलंड | निवडक आनंदघन", "raw_content": "\nआजीचे घड्याळ (कालगणना) (3)\nकला आणि कलाकार (6)\nराणीचे शहर लंडन (6)\nबोलू ऐसे बोल (11)\nविज्ञान आणि तंत्रज्ञान (86)\nचीन चिनी चायनीज (5)\nसाहित्य आणि साहित्यिक (20)\nविठ्ठला तू वेडा कुंभार (6)\nग्रँड युरोप – भाग २५ – मदुरोडॅमचे मिनि हॉलंड\nदि.२६-०४-२००७ : मदुरोडॅमचे मिनि हॉलंड\nजर्मनीमधील कोलोन शहराहून निघाल्यावर जर्मनीची सीमा उल्लंघून आम्ही नेदरलँडमध्ये शिरलो. ज्याप्रमाणे इंग्लंड हा ‘युनायटेड किंग्डम’चा एक भाग असला तरी तो देश ‘इंग्लंड’ म्हणूनच जास्त प्रसिध्द आहे त्याचप्रमाणे ‘हॉलंड’ हा ‘नेदरलंड’चा एक भाग असूनही आपण त्या देशालाच ‘हॉलंड’ या नांवाने ओळखत आलो आहे. हा एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असा देश आहे याचे मुख्य कारण म्हणजे याचा अर्ध्याहून अधिक भाग समुद्रसपाटीपेक्षाही खालील पातळीवर आहे.\nसमुद्राच्या पाण्याला रोज भरती आणि ओहोटी येत असते व त्यावेळी भरती ओहोटीच्या जोरानुसार समुद्राच्या पाण्याची पातळी वर किंवा खाली जात असते. त्याची सरासरी काढून त्याचा मध्यबिंदू ही त्या जागेची समुद्रपाटीची पातळी आहे असे ठरवले जाते आणि जमीनीवरील कोठल्याही जागेची उंची या पातळीच्या तुलनेने किती आहे याच्या आंकड्यात दर्शवली जाते. हॉलंडमधील बहुतेक भाग अत्यंत समतल असून त्या भागाची उंची या समु्रसपाटीच्या पातळीच्या तुलनेत थोडीशी कमी आहे. याचा अर्थ प्रत्यक्षात तो भाग पाण्याखाली असतो असा मात्र नाही. शर्थीचे अनेक उपाय करून तो भाग कोरडा ठेवण्यात आलेला आहे. पण जर कां हे सर्वच कृत्रिम उपाय एका वेळी निष्फळ ठरले तर मात्र हॉलंडचा बराचसा भाग भरतीच्या वेळी पाण्याने भरेल आणि ओहोटीच्या वेळी त्यावरील पाणी ओसरेल. -हाईन ही युरोपातील मोठी नदी इथेच अनेक मुखाने समुद्राला मिळते. त्यामुळे तिच्या मुखाजवळील प्रदेशात गोड्या पाण्याचेही अनेक प्रवाह निर्माण झालेले आहेत.\nशेकडो वर्षांपूर्वी कोणाला तरी या भागात येऊन वसाहत करावी असे वाटले असेल त्या वेळी त्यांनी समुद्रकिना-यावरील उंचवट्यांवर जाऊन रहायला सुरुवात केली. हळूहळू त्यांच्या आजूबाजूला भर घालून कांही कृत्रिम उंचवटे तयार केले. भरतीच्या वेळी ती बेटे असत आणि ओहोटीच्या वेळी ती बेटे जमीनीला जोडलेली असत. त्या लोकांनी आणखी एक पाऊल पुढे टाकून समुद्राच्या व नदीच्या उथळ पाण्यात बांध घातले आणि त्यातून ही बेटे एकमेकांना जोडली. त्यामुळे त्यांच्यामधला सखल भाग समुद्रसपाटीच्या खाली असला तरी भरतीच्या पाण्याला तिथपर्यंत पोचायला मार्ग उरला नाही. त्या लोकांना तो सुपीक भाग लागवडीखाली आणता आला.\nअसे असले तरी नद्यांमधून वहात येणारे पाणी समुद्राला मिळाले नाही तर ते तेथे सांचेल व मोठमोठी तळी तयार होतील. त्या पाण्याचा निचरा करण्यासाठी वेगवेगळे उपाय योजले गेले. त्यांच्या पात्रांत जागोजागी बंधारे घालून त्यांचे वेगवेगळे भाग बनवले. कांही जागी बंधा-यांवर स्लुईस गेट नांवाच्या झडपा बसवल्या. या झडपा फक्त आंतून बाहेरच्या बाजूला उघडतात. त्यामुळे ओहोटीच्या काळात आंतील पाण्याचा दाब अधिक असल्यामुळे ते दरवाजे उघडून आंतील भागातील पाणी समुद्रात वाहू देतात, तर भरतीच्या वेळी समुद्रामधील पाण्याची उंची व त्यातून निर्माण होणारा दाब जास्त असल्याने तो दाब या दरवाज्यांना घट्ट मिटवून ठेवतो. त्या वेळेस बाहेरील पाणी आंत येऊ शकत नाही. आपल्या हृदयातील झडपा अशाच प्रकारे कार्य करून शरीरातील रक्त��भिसण सुरू ठेवतात.\nमध्ययुगीन काळात पवनचक्क्यांचा शोध लागल्यानंतर या भागात मोठ्या संख्येने पवनचक्क्या उभारल्या गेल्या. त्यांना जोडलेले पंप खालील पातळीवरील नद्या व तलावांमधील पाणी उचलून वरील पातळीवरील समुद्रात ते सोडू लागले. असा प्रकारे पंचमहाभूतांमधील वायू या एका महाभूताच्या मदतीने जल या दुस-या महाभूतावर विजय मिळवला. वाफेच्या तसेच डिझेल इंजिनांचा शोध लागल्यानंतर त्यांचा उपयोग मोठ्या प्रमाणावर सुरू झाला. सागराबरोबर चाललेली ही लढाई अजून सुरूच आहे आणि अशीच चालू राहणार.\nइतका खटाटोप करून जमीन संपादन करण्यामागे तसेच महत्वाचे कारण असणारच. नद्यांमधून वहात येणा-या गाळाने तेथील जमीन अतिशय सुपीक बनलेली आहे. त्यामुळे दाट लोकसंख्या झाली असूनसुद्धा हॉलंडमधून शेतीमालाची आणि विशेषतः दूधदुभत्याची प्रचंड निर्यात केली जाते इतके उत्पन्न तेथील जमीनीतून निघत आहे.\nअॅमस्टरडॅम या नेदरलंडच्या राजधानीच्या शहराजवळच द हेग या शहरी आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे. त्याच शहरात मदुरोडॅम नांवाची एक अत्यंत सुंदर अशी एका काल्पनिक शहराची प्रतिकृती बनवली आहे. ही कोणत्याही प्रत्यक्षातील शहराची प्रतिकृती नाही, तर हॉलंडमधील एक नमूनेदार शहर कसे असावे याचे एक पंचवीसांश आकाराचे दर्शन येथे घडते. प्राचीन काळातील चर्च, हॉस्पिटल, शाळा, सरकारी ऑफीसे, मोठ्या खाजगी कंपन्यांची ऑफीसे इत्यादी तेथील प्रत्यक्षातील महत्वाच्या इमारतींच्या हुबेहूब प्रतिकृती आहेतच. त्याशिवाय विमानतळ, रेल्वे स्टेशन, गोदी, नदी, त्यावरील पूल, बागबगीचे, क्रीडांगणे आदि सगळ्या गोष्टींच्या प्रतिकृती आहेत. अगदी मोकळ्या कुरणात चरणारी छोटीछोटी गुरेसुद्धा दाखवली आहेत. रस्त्यांच्या कडेने, इमारतींच्या आसपास आणि मोकळ्या जागेवर हजारोंच्या संख्येने छोटी छोटी झाडे लावून शहराचा अप्रतिम देखावा निर्माण केला आहे. यातील रस्त्यांवरून वेगवेगळ्या मॉडेल्सच्या मोटारी धांवत असतात आणि पाण्यातील जहाजे आणि स्पीडबोट्स वेगवेगळ्या वेगाने चालत असतात. तेलवाहू आणि खनिज पदार्थांची वाहतूक करणारी वेगळ्या पद्धतीची जहाजेसुद्धा इकडून तिकडे फिरत असतांना दिसतात. फक्त विमाने तेवढी आकाशात न उडता जमीनीवरूनच विमानतळाच्या घिरट्या घालीत असतात. अशा प्रकारे ही सगळी फक्त हुबेहूब दिसणारी स्थिर मॉडेल्स नसून च��लती फिरती इवली इवली यंत्रे आहेत.\nहॉलंडमध्ये आगबोटींना नदीतून समुद्रात किंवा समुद्रातून नदीत प्रवेश करण्यासाठी खास रचनेच्या दुहेरी गेटांमधून जावे लागते. इथे नदीची पातळी समुद्रसपाटीहून खाली असते यामुळे या दोन्हीमधील पाण्याच्या पातळ्या वेगळ्या राखण्यासाठी एक विशेष व्यवस्था केलेली आहे. या रचनेची प्रतिकृतीसुद्धा मदुरोडॅममध्ये पहावयास मिळते. ठराविक वेळानंतर एक आगबोट नदीतून आणि दुसरी बोट समुद्रातून अशा दोन बोटी या दुहेरी दरवाजांपाशी येतात. एक एक दरवाजा उघडून त्या मधील जागेत येतात. त्या वेळेस दुसरे दोन दरवाजे बंद राहून नदी आणि समुद्र यांना वेगळे ठेवतात. त्यानंतर पहिले दोन दरवाजे पूर्णपणे बंद होऊन दुसरे दोन दरवाजे उघडतात व त्यातून या आगबोटी आपापल्या मार्गाने पुढे जातात. हे सगळे आपोआप घडत असलेले पहायला प्रेक्षकांची गर्दी होते आणि सर्व प्रेक्षक चांगलेच प्रभावित झालेले दिसतात. एका मोठ्या बागेएवढ्या जागेत हे सगळे विश्व मांडलेले आहे. ते पहाण्यासाठी दिलेला तासाभराचा वेळ केंव्हा संपला ते कळलेसुद्धा नाही. एक अविस्मणीय अशी जागा पहाण्याचे समाधान इथे मिळाले.\nFiled under: प्रवासवर्णन, युरोप |\n« ग्रँड युरोप – भाग २४ : जर्मनीतील प्रवास ग्रँड युरोप – भाग २६ : वैशिष्ट्यपूर्ण नेदरलँड »\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nगुणवत्ता, दर्जा, स्तर, प्रत …… आणि क्वालिटी\nयंत्रे तयार करणारी यंत्रे नोव्हेंबर 11, 2021\nशाश्वत ऊर्जा ऑक्टोबर 20, 2021\nवातावरणामधील हवेचा दाब ऑक्टोबर 7, 2021\nतेथे कर माझे जुळती – भाग १९ – माझ्या आत्या सप्टेंबर 27, 2021\nओझोन आणि हीलियम सप्टेंबर 16, 2021\nप्लॅस्टिक – ब्रह्मराक्षस की बागुलबोवा \nगॅलीलिओ आणि विज्ञान (सायन्स) ऑगस्ट 10, 2021\nकोपरनिकसचे संशोधन – सूर्यमालिका जुलै 29, 2021\nजुगाड पुराण जुलै 22, 2021\nएक धामधुमीचा दिवस (११ जुलै २००६) जुलै 11, 2021\nप्राचीन काळातील भारताची विज्ञानामधील प्रगति जून 29, 2021\nपरतलो मातृभूमीला मे 31, 2021\nइंद्र देवा रे देवा …. मे 25, 2021\nभगवान श्रीपरशुराम मे 14, 2021\nशून्याचा शोध मे 10, 2021\nपुण्याचा स्वाइनफ्ल्यू २००९ एप्रिल 14, 2021\nसिंहगड आणि मी एप्रिल 8, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/celebrate-affection-at-vidyadhan-school/01310952", "date_download": "2021-12-05T07:27:03Z", "digest": "sha1:LUTJKLBMEA7ZJXVU4T7DJDXEVNGKBIRZ", "length": 4901, "nlines": 29, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "विद्याधन शाळेत स्नेहसंमेलन साजरे - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nHome » विद्याधन शाळेत स्नेहसंमेलन साजरे\nविद्याधन शाळेत स्नेहसंमेलन साजरे\nबेला: जवळच्या शिद्धेश्वर येथील विद्याधन हायस्कूलमध्ये गणराज्य दिनाच्या शुभपर्वावर यंदाही स्नेहसंमेलन उत्साहात साजरे करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे संचालक विलास भू डे, मुख्याध्यापक एस सी राऊत, पीच काटे, श्याम कुवर राजेंद्र कुमरे व देशमुख मॅडम मंचावर उपस्थित होत्या.\nव्हिडिओ स्नेहसंमेलनाचे निमित्ताने विविध क्रीडा स्पर्धा व संस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले त्यात दहावीची विद्यार्थिनी सुहानी जानवी बाळबुधे अचल राऊत तेजस राऊत मयुरी कन्नाके सानिया राऊत नववीच्या सानिका राऊत रश्मी शिरोशी दिव्य असोले काजल भगत अनुष्का शेंडे पायल शिंदे इत्यादी विद्यार्थ्यांची ची भूमिका उल्लेखनीय व लक्षवेधक ठरली.\nसांस्कृतिक कार्यक्रमात हुंडाविरोधी नाटक, अंधश्रद्धा निर्मूलन, स्त्री साक्षरता, सामाजिक एकोपा व सर्वधर्मीय सलोखा आदी विषय अनुषंगाने नाट्य व नृत्य सादर करण्यात आले. हुंडा नको मामा, फक्त पोरगी द्या मला.` व नामकरण सोहळा कार्यक्रम खूप गाजला आईचा जोगवा एकच राजा इथे जन्मला या नृत्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले व री रिजवी ले. स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने शालेय मुला-मुलींमध्ये ते व त्यांचे कलागुण पाहणाऱ्या पालकांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्याधन हायस्कूलचे सर्व शिक्षक वृंद शिक्षिका विद्यार्थी प्रतिनिधी व व उत्साही मुला-मुलींनी मुलाचे परिश्रम घेतले. स्वरूची भोजनाने थाटात सांगता झाली.\n← नागरिकांच्या तक्रारी ऐकण्यास आयुक्त आले…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://anandghare2.wordpress.com/2012/12/12/%E0%A4%AF%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0/", "date_download": "2021-12-05T09:04:23Z", "digest": "sha1:NIHJB7USKSW5VSRRY4UORRXSL7RGRNXF", "length": 19830, "nlines": 133, "source_domain": "anandghare2.wordpress.com", "title": "यॉर्क मिन्स्टर | निवडक आनंदघन", "raw_content": "\nआजीचे घड्याळ (कालगणना) (3)\nकला आणि कलाकार (6)\nराणीचे शहर लंडन (6)\nबोलू ऐसे बोल (11)\nविज्ञान आणि तंत्रज्ञान (86)\nचीन चिनी चायनीज (5)\nसाहित्य आणि साहित्यिक (20)\nविठ्ठला तू वेडा कुंभार (6)\nयॉर्कचे नॅशनल रेल्वे म्यूजियम फक्त तीस बत्तीस वर्षे जुने आहे आणि त्यात दाखवण्यात येत असलेला ��ेल्वेचा इतिहास सुमारे दोनशे वर्षांचा आहे, पण यॉर्क शहराला दोन हजार वर्षांचा इतिहास आहे आणि त्याच्या खुणा त्या भागात जागोजागी शिल्लक आहेत. यॉर्क मिन्स्टर हे त्यातील सर्वात भव्य आणि प्रेक्षणीय स्थान आहे. रोमचे सेंट पीटर्स बॅसिलिका, सिस्टीन चॅप्टर व जर्मनीमधील कोलोनचे कॅथेड्रल यांच्या पठडीतील ही इमारत तशीच ऐतिहासिक, विशालकाय आणि सौंदर्याने नटलेली आहे.\nमिन्स्टर हा शब्द मोनॅस्ट्री या शब्दावरून आला. एक प्रकारचा मठ किंवा पीठ असा त्याचा अर्थ होतो. धर्मगुरू, धर्मोपदेशक, धर्मप्रसार करणारे वगैरे लोकांचे प्रशिक्षण, धर्माच्या अभ्यासासाठी पुरातन ग्रंथांचे वाचन, त्यातील शिकवण अंगी रुजवण्यासाठी आचरण संहिता वगैरे सगळे अशा ठिकाणी योजण्यात येते. पण यॉर्क मिन्स्टरमध्ये पहिल्यापासूनच सर्वसामान्य लोकांना प्रार्थना व धार्मिक विधी करण्याची मुभा आहे. या अर्थी गेली कित्येक शतके ते एक कॅथेड्रलच आहे. नव्या बिशप व आर्चबिशप मंडळींना इथेच त्यांच्या पदाची दीक्षा दिली जाते. या जागेला आजही धार्मिक व ऐतिहासिक असे दोन्ही प्रकारचे महात्म्य आहे. त्यामुळे तिथे भाविक आणि पर्यटक या दोन्ही प्रकारच्या लोकांची सदैव गर्दी असते.\nरोमन साम्राज्याच्या काळात या जागी त्यांचे लश्करी ठाणे होते. रोमन सम्राटाचे प्रतिनिधी इथून उत्तर इंग्लंडचा राज्यकारभार पहात. इसवी सन तीनशे सहा मध्ये तत्कालिन रोमन सम्राट स्वतः इकडे आला असता इथेच मरण पावला आणि त्याच्याबरोबर आलेल्या राजकुमार कॉन्स्टन्टाईनला सीजर घोषित केले गेले. त्याने रोमला जाऊन राज्यकारभार आपल्या हातात घेतला. पाचव्या शतकात रोमन साम्राज्याची इंग्लंडवरील सत्ता कमकुवत होऊन स्थानिक राज्यकर्त्यांनी सत्ता काबीज केली. सहाव्या शतकात तिथे ख्रिश्चन धर्माचा प्रभाव आला आणि एक प्रार्थनास्थळ बांधण्यात आले.\nसध्या उभ्या असलेल्या इमारतीचे बांधकाम बाराव्या शतकात सुरू झाले आणि तब्बल अडीचशे वर्षे ते चालले होते. या दरम्यान कामगारांच्या किती पिढ्यांनी तिथे काम केले असेल आडव्या क्रॉसच्या आकाराच्या या इमारतीची लांबी १५८ मीटर इतकी आहे तर रुंदी ७६ मीटर इतकी. सगळेच हॉल निदान दहा पंधरा पुरुष उंच आहेत. छताकडे पहाण्यासाठी मान शक्य तितकी उंच करून पहावे लागते. याचा मध्यवर्ती टॉवर साठ मीटर इतका म्हणजे सुमारे वीस मजली इमा��तीएवढा उंच आहे. अशा अवाढव्य आकाराच्या या इमारतीचा चप्पा चप्पा सुरेख कोरीव कामाने व रंगीबेरंगी चित्रांनी भरलेला आहे.\nही इमारत बांधतांना त्यापूर्वी तिथे असलेल्या वास्तू पूर्णपणे नष्ट केल्या गेल्या नाहीत. तिचे बांधकाम चाललेले असतांना चर्चचे सगळे धार्मिक विधी तिथे अव्याहतपणे चालू होते आणि भाविक त्यासाठी तिथे येतच होते. त्यामुळे अगदी रोमन साम्राज्याच्या काळाइतक्या पूर्वीच्या इमारतींचे अवशेष आजही तळघरात पहायला मिळतात. त्यांच्या माथ्यावरच नवीन बांधकाम केले गेले. ते मात्र मध्ययुगातील अप्रतिम कलाकौशल्याने पूर्णपणे नटलेले आहे.\nया इमारतीत जागोजागी अनेक पुराणपुरुषांचे पूर्णाकृती किंवा त्याहूनही मोठ्या आकाराचे भव्य पुतळे उभे करून ठेवले आहेत तसेच येशू ख्रिस्ताच्या जीवनातील विविध प्रसंगांची चित्रे किंवा प्रतिकृतीही आहेत. पूर्वेच्या टोकाला जमीनीपासून उंच छतापर्यंत उंचच उंच अशी कमानदार ग्रेट ईस्ट विंडो आहे. त्यावर ११७ स्टेन्ड ग्लास पॅनेल्स बसवली आहेत. त्यातील प्रत्येकावर वेगळे चित्र रंगवलेले आहे. हिच्या आकारावरून या खिडकीला यॉर्कशायरचे हृदय असेही म्हणतात. त्याखेरीज इतर बाजूंच्या भितीवरसुद्धा अशाच प्रचंड आकाराच्या अनेक खिडक्या आहेत. पश्चिमेची ग्रेट वेस्टर्न विंडो सुद्धा सोळा मीटर उंच आणि आठ मीटर रुंद आहे. इतकी मोठी साधी भिंतदेखील केवढी मोठी असते त्यावर अनेक पॅनेल्स बसवून ती कांचकामाने मढवणे हे केवढे जिकीरीचे आणि मेहनतीचे काम आठशे वर्षांपूर्वी कसे केले असेल याची कल्पनाच करवत नाही. ते संपवायला अडीचशे वर्षे उगाच नाही लागली\nयॉर्क मिन्स्टरच्या विशाल सभागृहांमध्ये एका वेळेस चार हजाराहून अधिक लोक बसू शकतात. ख्रिसमस व ईस्टरला जी खास प्रार्थना केली जाते तेंव्हा इतक्या मोठ्या संख्येने भाविक इथे गर्दी करतात. रोजच्या रोज आणि दर रविवारी वेगवेगळ्या सर्व्हिसेस असतातच. आपल्या देवळांमध्ये काकडआरतीपासून शेजारतीपर्यंत नाना विधी होत असतात त्याचाच हा पाश्चिमात्य प्रकार आहे. इथे मूर्तीदेखील असतात पण त्यांची पूजा न होता त्याच्या सान्निध्यात राहून परमेश्वराचे स्मरण केले जाते एवढेच. दुसरी गोष्ट म्हणजे चर्चमध्ये कोणालाही येण्यास प्रतिबंध नसतो. कोणी ख्रिश्चन असो वा नसो, तो तिथे येऊन दोन घटका बसू शकतो. त्याने तिथल्या वा���ावरणाचे गांभिर्य तेवढे पाळले पाहिजे.\nयॉर्क मिन्स्टरमधील एक एक चित्र व शिल्प पहायचे झाल्यास कित्येक दिवस लागतील. आमच्याकडे इतका वेळ नव्हता आणि आम्हाला कांही त्याचा सखोल अभ्यास करायचा नव्हता. तरी वर वर पाहतांनासुद्धा दीड दोन तास कसे गेले ते समजले नाही.\nFiled under: प्रवासवर्णन, यॉर्क |\n« यॉर्कचे रेल्वे म्यूझियम (उत्तरार्ध) यॉर्क नगरी »\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nगुणवत्ता, दर्जा, स्तर, प्रत …… आणि क्वालिटी\nयंत्रे तयार करणारी यंत्रे नोव्हेंबर 11, 2021\nशाश्वत ऊर्जा ऑक्टोबर 20, 2021\nवातावरणामधील हवेचा दाब ऑक्टोबर 7, 2021\nतेथे कर माझे जुळती – भाग १९ – माझ्या आत्या सप्टेंबर 27, 2021\nओझोन आणि हीलियम सप्टेंबर 16, 2021\nप्लॅस्टिक – ब्रह्मराक्षस की बागुलबोवा \nगॅलीलिओ आणि विज्ञान (सायन्स) ऑगस्ट 10, 2021\nकोपरनिकसचे संशोधन – सूर्यमालिका जुलै 29, 2021\nजुगाड पुराण जुलै 22, 2021\nएक धामधुमीचा दिवस (११ जुलै २००६) जुलै 11, 2021\nप्राचीन काळातील भारताची विज्ञानामधील प्रगति जून 29, 2021\nपरतलो मातृभूमीला मे 31, 2021\nइंद्र देवा रे देवा …. मे 25, 2021\nभगवान श्रीपरशुराम मे 14, 2021\nशून्याचा शोध मे 10, 2021\nपुण्याचा स्वाइनफ्ल्यू २००९ एप्रिल 14, 2021\nसिंहगड आणि मी एप्रिल 8, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/vatana-pods", "date_download": "2021-12-05T07:13:04Z", "digest": "sha1:JP7BPC526OV2KUEDC7NBMP4DCH6LGPRM", "length": 12100, "nlines": 235, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nवटाण्याचे हलक्या जमिनीत भरघोस उत्पादन, यंदा पोषक वातावरणही, जाणून घ्या लागवड पध्दत अन् सर्वकाही\nआरोग्यासाठी फायदेशीर आणि चवदार वटाणा शेंगाच्या लागवडीसाठी यंदा पोषक वातावरण आहे. वटाण्याची लागवड ही ऐन थंडीच्या मोसमात केली जाते. वटाणा वाढीसाठी हेच पोषक वातावरण असून ...\n, काय करावं आणि काय नाही; डॉ. भोंडवेंनी दिला सल्ला\nAurangabad | औरंगाबादमध्ये कोल्ड्रिंक्सची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात, नागरिकांनी पळवले बॉक्स\nसाहित्य संमेलनाचा आज पवारांच्या उपस्थितीत समारोप\nअवकाळी पावसानंतर डोंबिवलीत दाट धुक्याची चादर, हवेत गारवा\nताज्या बातम्या1 hour ago\nभाजपनंच 180 एमएलटी पाणीकपात पुणेकरांना सहन करायला लावली, जयंत पाटलांचं फडणवीसांना प्रत्युत्तर\nबीडमध्ये आगार प्रशासनाकडून आंदोलन उधळून लावण्याचा प्रयत्न; महिला कर्मचाऱ्यांना आश्रू अनावर\nJalana | नागरिकांनी कोव्हिड संदर्भातील नियम आणि सूचनांचं पालन करावं, राजेश टोपेचं आवाहन\nओमिक्रॉनबाधित रुग्ण महाराष्ट्रात आला तेव्हा विमानतळावर RTPCR सुविधा नव्हती – प्रदीप आवटे\nMumbai | राज्यात ओमिक्रॉनचा शिरकाव, नागरिकांमध्ये धाकधुक वाढली, डॉ. रवी गोडसे काय म्हणाले \nSpecial Report | उंचीचा थरार जेव्हा थरकापात बदलतो\nTravel Special : लग्नाआधी मित्रांसोबत चिल करायचंय मग ‘या’ खास ठिकाणी बॅचलर पार्टी करा\nFace Pack : हिवाळ्यात ‘हे’ घरगुती फेसपॅक त्वचेवरील चमक वाढवण्यास मदत करतील\nRasika Sunil Honeymoon | मालदिवच्या निळ्याशार समुद्रात रसिका सुनीलचे निवांत क्षण\nफोटो गॅलरी2 hours ago\nWinter Food : हिवाळ्यात दररोजच्या आहारामध्ये ‘या’ पदार्थांचा समावेश करणे फायदेशीर\nलाईफस्टाईल फोटो2 hours ago\nLavender Oil : निरोगी त्वचेसाठी अशा प्रकारे लॅव्हेंडर तेलाचा वापर करा, वाचा\nWinter Care : कोरडेपणामुळे चेहरा निस्तेज झाला आहे तर ‘हे’ घरगुती उपाय फायदेशीर\nChandra Darshan 2021: सूर्यग्रहणानंतरचे चंद्रदर्शन तुमचे नशीब बदलून टाकेल\nMars Transit Zodiac | आता वाईट काळ संपलाच म्हणून समजा , मंगळ ग्रह दिशा बदलणार, 4 राशींचे नशीब पालटणार\nफोटो गॅलरी17 hours ago\n4 Dec 2021 Surya Grahan 2021 Photos | वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाचे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल “हिरा है सदा के लिए”\nFlaxseed Benefits | थंडीच्या दिवसांत ‘आळशी’ ठरेल अतिशय गुणकारी, जाणून घ्या याचे अधिक फायदे…\nNashik| साहित्य संमेलनात पुस्तकांचे मार्केट डाऊन, ऑनलाईनला तेजी; 5 वर्षांत खरेच वेगळे चित्र असेल\nसेन्सेक्समधील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांचे बाजारमूल्य 1.29 लाख कोटींनी वाढले, TCS ला सर्वाधिक नफा\nNagpur alert | सरकारी नोकरीचे आमिष, सव्वापाच लाखांनी गंडविले\nपर्यटनाचा प्लॅन बनवत आहात तर ‘या’ क्रेडिट कार्डच्या माध्यमातून मिळू शकतात चांगल्या ऑफर\n, काय करावं आणि काय नाही; डॉ. भोंडवेंनी दिला सल्ला\nInvestment Tips: करोडपती होण्यासाठी 4 निश्चित मंत्र, त्यांना स्वीकारल्यास व्हाल श्रीमंत\nदेशभरातील ओमिक्रॉन रुग्णांच्या संख्येत वाढ, दिल्लीतही सापडला 1 ओमिक्रॉनबाधित रुग्ण\nAurangabad | औरंगाबादमध्ये कोल्ड्रिंक्सची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात, नागरिकांनी पळवले बॉक्स\nOmicron Virus: टांझानियातून आलेल्या व्यक्तिच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी सुरू; महापालिका ‘त्या’ प्रवाशांची बॅक हिस्ट्रीही तपासणार\nVIDEO | बाईकस्वाराला वाचवताना ट्रकला अपघात, पादचाऱ्यांकडून कोल्ड्रिंक्���ची पळवापळवी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://mr.onlyfacadeled.com/hottest-clubbar-decorative-wall-panel-led-panel-night-club-light-product/", "date_download": "2021-12-05T09:13:50Z", "digest": "sha1:TLGACHLKDGYEICW27GQWIBWKFMOSRDEO", "length": 17420, "nlines": 222, "source_domain": "mr.onlyfacadeled.com", "title": "चीन हॉटेस्ट क्लब / बार सजावटीच्या भिंतीवरील पॅनेलचे नेतृत्व पॅनेल नाईट क्लब लाइट फॅक्टरी आणि उत्पादक | रीडझ", "raw_content": "\nडीएमएक्सच्या नेतृत्वाखालील दर्शनी प्रकाश\nडीएमएक्सने 3 डी ट्यूबचे नेतृत्व केले\nडीएमएक्सने पिक्सेल लाईटचे नेतृत्व केले\nडीएमएक्सने पिक्सेल लाईटचे नेतृत्व केले\nडीएमएक्सने 3 डी ट्यूबचे नेतृत्व केले\nडीएमएक्सच्या नेतृत्वाखालील दर्शनी प्रकाश\nडीएमएक्सने पिक्सेल लाईटचे नेतृत्व केले\nबार डिस्को सीलिंगने 3 डी ट्यूब व्हिडिओचे नेतृत्व केले\nनाईट क्लब समक्रमितपणे आणि खाली पडणा star्या तारांकित दिवे\nडीएमएक्स 3 डी व्हिडिओ ट्यूब\n360 पिक्सेल अनुलंब ट्यूब स्टिक्स, एलईडी स्टॉर्म स्टार लाईट\nक्यूब हाऊसिंग डीएमएक्स आरजीबी डिस्को लाइट, स्क्वेअर पिक्सेल लाइट\nवॉटरप्रूफ एलईडी पिक्सेल पॅनेलची भिंत\nएलईडी पॉईंट लाइट सोर्स, कमाल मर्यादा आणि भिंत माउंट केले ...\nसर्वात लोकप्रिय क्लब / बार सजावटीच्या भिंतीवरील पॅनेलच्या नेतृत्वात पॅनेल नि ...\n2018 डीएमएक्स 16 पिक्सल डिजिटल ट्यूब, आरजीबीने डीएमएक्स पिक्सेल ली नेतृत्व केले ...\nरंग बदलणे इमारत दर्शनी प्रकाश\nइमारतीच्या सजावटीसाठी डिजिटल एलईडी अॅल्युमिनियम लाईट स्ट्रिप\nसर्वात लोकप्रिय क्लब / बार सजावटीच्या भिंतीवरील पॅनेलच्या नेतृत्वात पॅनेल नाईट क्लब लाईट\nआम्हाला ईमेल पाठवा पीडीएफ म्हणून डाउनलोड करा\n6 आर 3 जी 3 बी\n64 पीसी / चौ.मी.\n1 एमएक्स 1 मी\nसानुकूलित केले जाऊ शकते\nआम्ही या एलईडी लाईटला एलईडी पिक्सल लाईट म्हणतो, चौरस गृहनिर्माण परिमाण डब्ल्यू 66 * एल 66 * एच 45 मिमी आहे, त्यात आत एसएमडी 5050 एलईडी असलेला एक छोटा पीसीबी आहे, एलईडी लाइटिंग कलर आरजीबी फुल कलर आहे, आपण नियंत्रित करण्यासाठी डीएमएक्स एलईडी कंट्रोलर वापरू शकता, हे आर्टनेट कंट्रोलर आणि मॅड्रिक्स सॉफ्टवेयरसह देखील कार्य करू शकते. या लीड पिक्सेल लाईटसाठी आम्ही आपल्या पर्यायासाठी 3 पीसीएस एलईडी, 6 पीसीएस एलईडी आणि 9 पीसी एलईडी आवृत्ती प्रदान करतो. लीड पिक्सेल दिवे संलग्न केलेल्या फोटोंप्रमाणेच पॅनेलसह भिंतीवरील किंवा कमाल मर्यादेवर स्थापित केले जाऊ शकतात. आपण केवळ एलईडी पिक्सेल लाईट खरेदी करू शकता, आमच्या अॅल्युमिनियम पॅनेलसह आपण पिक्सेल दिवे देखील खरेदी करू शकता. हे लीड पिक्सेल मॅट्रिक्स लाइट मोठ्या प्रमाणात नाईट क्लब, डिस्को, बार, कॅसिनो, मॉल लाइटिंग डेकोरेशन प्रोजेक्टसाठी वापरला जातो.\nआयटम क्रमांक आरझेड-डीजीवाय 3103-एफ आरझेड-डीजीवाय 3106-एफ आरझेड-डीजीवाय 3109-एफ\nगृहनिर्माण परिमाण डब्ल्यू 66 * एल 66 * एच 45 मिमी डब्ल्यू 66 * एल 66 * एच 45 मिमी डब्ल्यू 66 * एल 66 * एच 45 मिमी\nएलईडीची मात्रा 3 पीसीएस एसएमडी 5050 6 पीसीएस एसएमडी 5050 9 पीसी एसएमडी 5050\nमॅक्स पॉवर (डब्ल्यू) 0.6 डब्ल्यू १.२ डब्ल्यू 1.8 डब्ल्यू\nकार्यरत व्होल्टेज (व्ही) DC12V DC24V DC12V\nउत्सर्जित कोन (पदवी) 120 120 120\nगृहनिर्माण रंग दूध पांढरा दूध पांढरा दूध पांढरा\nगृहनिर्माण साहित्य पीसी प्लास्टिक पीसी प्लास्टिक पीसी प्लास्टिक\nआयपी ग्रेड आयपी 65 आयपी 65 आयपी 65\nप्रकाश रंग आरजीबी आरजीबी आरजीबी\nराखाडी पातळी 256 256 256\nनियंत्रण मोड डीएमएक्स 512 / एसपीआय डीएमएक्स 512 / एसपीआय डीएमएक्स 512 / एसपीआय\nशेन्झेन रीडझ टेक कंपनी, लिमिटेडची स्थापना २०० in मध्ये केली गेली होती, ती नाईट क्लब, बार, स्टेज लाइटिंग डेकोरेशन आणि आउटडोअर बिल्डिंग फेस, टॉवर, ब्रिज लाइटिंग डेकोरेशनसाठी एलईडी लाइट्स मध्ये खास निर्माता आहे. आमची मुख्य उत्पादनेः 11 वर्षानंतर एलईडी पिक्सेल लाईट, एलईडी पिक्सेल ट्यूबलाइट, फॅब्रिक एलईडी पडदा, एलईडी जाळी पडदा, थ्रीडी डिजिटल एलईडी बॉल, एलईडी पॉईंट लाइट, एलईडी डॉट लाईट, एलईडी डिजिटल ट्यूब लाईट, एल्युमिनियम एलईडी रेखीय प्रकाश इत्यादी आहेत. विकास, आम्ही अनुसंधान व विकास, उत्पादन आणि विक्री एकत्रित करणारे एक उद्योग बनले आहे. आम्ही एक व्यावसायिक आणि उत्कृष्ट उत्पादन आर अँड डी टीम तयार केले आहे, आमच्याकडे विक्री आणि विक्रीनंतरची कार्यसंघ देखील आहे. आम्ही आमच्या ग्राहकांसाठी केवळ एलईडी दिवेच प्रदान करू शकत नाही, तर आमच्या ग्राहकांसाठी त्यांच्या प्रकाशयोजना सजावट प्रकल्पांवर आधारित एलईडी कंट्रोलर, सॉफ्टवेअर, नियंत्रण व स्थापना समाधानदेखील देऊ शकतो. आमच्याकडे पूर्व-विक्री सेवा आणि विक्री नंतरच्या सेवेचे समर्थन करण्यासाठी व्यावसायिक संघ आहे, मोठा प्रकाश सजावट प्रकल्प यशस्वीरित्या करण्यासाठी आम्हाला उत्कृष्ट अनुभव प्राप्त झाला, आम्ही हे सुनिश्चित करतो की उत्कृष्ट प्रकाश���ोजना प्रकाश प्रभाव आपल्या प्रकाश सजावटीच्या प्रकल्पांसाठी अद्वितीय आणि अविस्मरणीय लँडस्केप आणि वातावरण तयार करेल. \"उच्च गुणवत्ता, व्यावसायिक सेवा आणि कडक व्यवस्थापन\" या भावनेचे पालन करणे, ग्राहकांच्या मागणीची पूर्तता करणे आणि त्यापेक्षा जास्त असणे, व्यावसायिक संघासह ग्राहकांची आणि बाजारपेठांची सखोलता करणे, उत्पादनांच्या अपग्रेडच्या गरजा आणि भविष्यातील ट्रेंडची वेळेवर विश्लेषण आणि न्याय करणे बाजारपेठा, आम्ही आमच्या ग्राहकांसाठी मूल्य निर्माण करण्यासाठी सतत नाविन्यपूर्ण उत्पादने विकसित करतो. मजबूत डिझाइन क्षमता आणि चांगली सेवा यावर विसंबून आम्ही बार, नाईट क्लब, स्टेज लाइटिंग डेकोरेशन अँड बिल्डिंग, टॉवर, ब्रिज लाइटिंग डेकोरेशन या क्षेत्रात चांगली प्रतिष्ठा मिळविली आहे. आपल्याकडे नाईट क्लब, बार किंवा एखादी इमारत लाइटिंग्जने सजवण्याची गरज आहे, आणि आश्चर्यकारक प्रकाश प्रभाव तयार करण्याची आवश्यकता असल्यास, कृपया आमच्याशी संपर्क साधा, आम्ही आपल्यासाठी चांगल्या प्रतीचे उत्पादन आणि सेवा प्रदान करू शकतो, आम्ही उत्सुक आहोत आपल्याशी चांगला व्यवसाय भागीदार संबंध प्रस्थापित करण्यासाठी.\nमागील: लवचिक एलईडी लाइट विंडो डिस्प्ले\nपुढे: नाईट क्लब accessoriesक्सेसरीजसाठी आश्चर्यकारक प्रकाश प्रभाव तयार करण्यासाठी चांगले समाधान\nउर्जा संवर्धनामुळे पिक्सेल पडदा हलका झाला\nलीड डॉट मॅट्रिक्स 8 × 8 पिक्सेल\nडीव्हीआय नियंत्रण 5050 एसएमडी नेतृत्वित डॉट मॅट्रिक्स पिक्सेल लाईट\nएलईडी लाइटिंग पट्ट्या ws2821 50 मिमी चौरस dmx एलईडी ...\nनाईटक्लबच्या सजावटीसाठी डीएमएक्सने नेतृत्व केले व्हिडिओ वॉल\nएलईडी पिक्सेल लाईट dmx512 50 मिमी स्क्वेअर\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आपला ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव.\nटिपा - गरम उत्पादने - साइट मॅप\nएलईडी पॉईंट लाइट म्हणजे कोणत्या प्रकारचे प्रकाश ...\nएलईडी वा तांत्रिक तत्व काय आहे ...\nएलईडी पॉइंट लाइटचे काय फायदे आहेत ...\nअ‍ॅड्रेस: ​​बी इमारत, चुआंगजियान इंडस्ट्री पार्क, शियान, बाओआन, शेन्झेन चायना\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.popxo.com/article/bigg-boss-15-miesha-iyyar-ieshaan-sehgal-lip-lock-gone-viral-in-marathi/", "date_download": "2021-12-05T08:03:27Z", "digest": "sha1:Y646AY4ZN326LNHRCHXFRFSSP7QP2I3Q", "length": 7787, "nlines": 36, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "Bigg Boss 15 : मायशा आणि इशानच्या त्या व्हिडिओमुळे शो होतोय ट्रोल", "raw_content": "\nBigg Boss 15 : मायशा आणि इशानने केली हद्द पार, नवा व्हिडिओ व्हायरल\nBigg Boss 15 आता दिवसेंदिवस अधिक मनोरंजक होऊ लागला आहे. अगदी पहिल्या दिवसापासून या घरात भांडण दिसून आली आहेत. प्रतिक विरोधात आपण सगळ्यांना पाहिले आहे पण आता या घरात प्रेमाचे वारे वाहताना दिसत आहे. एक नवा आलेला व्हिडिओ सध्या सगळ्यांसाठीच चर्चेचा विषय ठरला आहे. घरात प्रेम होताना प्रेमाच्या काही बॉन्ड्रीज पार केल्यामुळे आता त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे. मायशा आणि इशानच्या घरातील त्या व्हिडिओमुळे सध्या हे दोघे आणि हा रिॲलिटी शो सध्या ट्रोल होऊ लागला आहे.\nBigg Boss Marathi: आदिश वैद्यचा पहिल्याच दिवशी जयबरोबर ‘राडा’\nमायशा आणि इशान झाले ट्रोल\nघरात इशान आणि मायशा एकमेकांच्या खूपच जवळ आलेले आहेत. त्यांचा एकमेकांसोबतचा संपर्क आता वाढत चालला आहे. अशातच त्यांना आता एकमेकांसोबत प्रेम झालेले दिसत आहे. घरात त्यांचा एक असा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये हे दोघे एका बेडवर दिसत आहेत. ज्यामध्ये ते एकमेकांच्या फारच जास्त जवळ आलेले आहेत. त्यांना एकत्र आणि आक्षेपार्ह अशा परिस्थितीत पाहिल्यामुळे आणि चॅनेलने त्यांच्या टीआरपीसाठी हा व्हिडिओ सतत दाखवल्यामुळे ही दोघं आणि आता हा शो ट्रोल होऊ लागला आहे. मायशा आणि इशानचा हा असा व्हिडिओ दाखवून चॅनेलला टीआरपी मिळवायची आहे. इतकेच नाही तर मायशा आणि इशानला देखील उगाचच पब्लिसिटी स्टंटसाठी हे सगळे केले आहे. असे देखील म्हटले जात आहे.\nअसा व्हि़डिओ दाखवताना सेन्सॉर बोर्ड करते काय\nभारतात अजूनही अशाप्रकारची दृश्य उघड उघड दाखवण्याला बंदी आहे. असे असतानाही अशा पद्धतीने हा व्हिडिओ दाखवणे एक प्रकारे नियमांचे उल्लंघन केल्यासारखे आहे. टीव्ही आणि हा शो लहान मुले कुटुंबासोबत पाहतात. अशावेळी या गोष्टी दाखवणे हे कितपत योग्य असा सवाल अनेकांनी केला आहे. इन्स्टाग्रामवर आणि सगळ्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सेन्सॉर बोर्डावर सगळ्यांनीच प्रश्नचिन्ह उभे केले आहे.\nBigg Boss 15: या सीझनमध्ये मास्टरमाईंड ठरतोय करण कुंद्रा\nबोले तो एकदम राडा\nबिग बॉस हिंदीच्या घरात राडे हे जास्त होतात. नुकताच वीकेंडचा वार झाला. यामध्य��� अनेकांची चांगलीच काढण्यात आली आहे. प्रतीक सेहजपाल याने आल्या आल्या घरात धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. ओटीटीमधून आलेला प्रतीक हा घऱात कारण नसताना भांडणं करत आहेत. पण घरातील उरलेले सगळे जण प्रतीकवर भारी पडत आहेत. प्रतीकने पहिल्याच आठवड्यात अनेकांशी पंगा घेतल्यामुळे खूप जण त्याच्याविरोधात झाले आहे. प्रतीकने प्रॉपर्टीचे नुकसान केल्यामुळे अनेकांनी त्यांना चांगलेच फटकारले आहे. त्यामुळे आता या घरात बोले तो एकदम राडाच सुरु झाला आहे.\nजय भानुशालीलाही मिळाले डोस\nया वीकेंडच्या वारमध्ये जय भानुशालीला देखील चांगलाच डोस देण्यात आला आहे. अगदी पहिल्याद दिवसापासून या खेळात राहण्यासाठी तो कारण नसताना काही पंगे घेताना दिसत आहे. जय भानुशालीने प्रतीकसोबत चांगलीच भांडणे केली आहेत. इतकेच नाही तर हातापायीवर काही गोष्टी आल्या आहेत. ज्यामुळे जय भानुशालीची इमेज खराब होताना दिसत आहे ,असे सलमानने सांगितले आहे.\nआता या नव्या लव्हस्टोरीचे नेमके काय होणार\nBigg Boss 15: हा स्पर्धक घेतो सर्वाधिक मानधन, थक्क व्हाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/695541", "date_download": "2021-12-05T09:26:19Z", "digest": "sha1:6YDPXOW33PFRCLCMZQ7JICN2D374TNK3", "length": 2665, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"हेन्री तिसरा, पवित्र रोमन सम्राट\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"हेन्री तिसरा, पवित्र रोमन सम्राट\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nहेन्री तिसरा, पवित्र रोमन सम्राट (संपादन)\n०७:३४, १८ फेब्रुवारी २०११ ची आवृत्ती\n५७ बाइट्सची भर घातली , १० वर्षांपूर्वी\n१०:२६, १२ फेब्रुवारी २०११ ची आवृत्ती (संपादन)\n०७:३४, १८ फेब्रुवारी २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nRubinbot (चर्चा | योगदान)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%85%E0%A4%9D%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A5%88%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3", "date_download": "2021-12-05T09:05:43Z", "digest": "sha1:EQMWWOGW6QROQITFGURMODLUJQVEAFS7", "length": 4834, "nlines": 142, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:अझरबैजानमधील खेळ - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\nअझरबैजान ग्रांप्री‎ (४ प)\n\"अझरबैजानमधील खेळ\" वर्गातील लेख\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(��ॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २३:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.maxmaharashtra.com/bs-politics/bjp-used-shock-tactics-in-jalgaon-district-central-co-operative-bank-elections-1069484", "date_download": "2021-12-05T07:02:44Z", "digest": "sha1:PJUBHIYM26SHUZNAHGPXHK6MXNTX4HNM", "length": 4542, "nlines": 76, "source_domain": "www.maxmaharashtra.com", "title": "जळगाव जिल्हा बँक निवडणुकीवर भाजपचा बहिष्कार; भाजपच्या सर्व उमेदवारांनी अर्ज घेतले मागे", "raw_content": "\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nHome > Politics > जळगाव जिल्हा बँक निवडणुकीवर भाजपचा बहिष्कार; भाजपच्या सर्व उमेदवारांनी अर्ज घेतले मागे\nजळगाव जिल्हा बँक निवडणुकीवर भाजपचा बहिष्कार; भाजपच्या सर्व उमेदवारांनी अर्ज घेतले मागे\nटीम मॅक्स महाराष्ट्र | 8 Nov 2021 3:16 PM GMT\nजळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत सोमवारी माघारीच्या दिवशी नाट्यमय घडामोडी घडल्या. भाजपने या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे वर्चस्व या बॅंकेवर राहणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.\nजिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणूक रिंगणातून भाजपच्या सर्वच उमेदवारांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा बॅंक ही शेतकऱ्यांची बॅंक असून या ठिकाणी शेतकऱ्यांना प्रतिनिधीत्व मिळावे, तसेच महाविकास आघाडीने केलेल्या दगाबाजीचा निषेध म्हणून भाजप ही माघार घेण्यात येत असल्याचे भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.thosprahar.com/ambedkarite-patrons-of-india-social-organization-demands-honble-deputy-director-of-education-nashik-to-complete-the-right-to-education-through-a-statement/", "date_download": "2021-12-05T07:31:31Z", "digest": "sha1:A5IZCLEAMAV47QMAFEIWD2K7LAS2WQD2", "length": 13933, "nlines": 112, "source_domain": "www.thosprahar.com", "title": "आंबेडकरराईट पॅथंर्स ऑफ इंडिया सामाजिक संघटना द्वारे माननीय शिक्षण उपसंचालक नासिक यांना शिक्षण हक्क प्रक्रिया पुर्ण करा निवेदनद्वारे मागणी. - ThosPrahar News | Thos Nirbhid Marathi Batmya", "raw_content": "\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nवस्त्रहरणाच्या सीन शूटिंग नंतर ढसाढसा रडली द्रौपदी..पहा काय होत कारण..\nघाबरू नका हे आहेत उपाय आणि उपचार..\nअमळनेर: दामिनी पथकाचे मुंदडा विद्यालयात समुपदेशन..सर्व शाळांना देणार भेट..\nअमळनेर: एकतास येथे पिक नियोजनाची जलमिञांची गावसभा संपन्न..\nअमळनेर: सोनू भटू चौधरी यांची जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी व अंमळनेर तालुकाध्यक्ष छोटू रमेश चौधरी यांची निवड..\nमुख्यपेज/Nashik/आंबेडकरराईट पॅथंर्स ऑफ इंडिया सामाजिक संघटना द्वारे माननीय शिक्षण उपसंचालक नासिक यांना शिक्षण हक्क प्रक्रिया पुर्ण करा निवेदनद्वारे मागणी.\nआंबेडकरराईट पॅथंर्स ऑफ इंडिया सामाजिक संघटना द्वारे माननीय शिक्षण उपसंचालक नासिक यांना शिक्षण हक्क प्रक्रिया पुर्ण करा निवेदनद्वारे मागणी.\nआंबेडकरराईट पॅथंर्स ऑफ इंडिया सामाजिक संघटना द्वारे माननीय शिक्षण उपसंचालक नासिक यांना शिक्षण हक्क प्रक्रिया पुर्ण करा निवेदनद्वारे मागणी.\nनासिक : आंबेडकर राईट पॅंथर ऑफ इंडिया या सामाजिक संघटनेचे द्वारे माननीय शिक्षण उपसंचालक यांना निवेदन देण्यात आले व या निवेदनात म्हटले आहे की शिक्षण हक्क कायदाआरटिई (RTE) च्या चालू२०२१-२२ या शक्षै णिक वर्षातील प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणे व प्रवेशानंतर\nपालकांना होत असलेल्या समस्येबाबत निवेदन देण्यात आंबेडकरराईट पॅथंर्स ऑफ इंडिया या सामाजिक संस्था यांच्या निवेदनात म्हटले आहे की\nशैक्षणिक हक्क कायदा RTE २००९ ची मागील वर्षी ऑनलाईन प्रक्रिया खूपच\nउशिरा झाली होती मागील वर्षी महाराष्ट्र भर RTE च्या ११५४७७ जागा असनू ०९/०१/२०२१\nपर्यंत ६८१८९ बालका��चे प्रवेश निश्चित झाले होते परिणामी ४७२८८ जागा रिक्त राहिल्या होत्या .\nहे प्रमाण दरवर्षीच्या तुलनेने खूप मोठे होते या या परिस्थितीला कोरोनाचे कारण पुढे केले गेले. पण जागा रिक्त राहणे हा दरवर्षी चार प्रश्न बनलेला आहे\n. यावर्षीही चालू शैक्षणिक वर्षासाठी लॉटरी काढण्यात आली असली तरी अद्याप प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली नाही त्यामुळे पालक वर्गात मोठ्या प्रमाणात नाराजी दिसून आल्याचे म्हटले आहे\nRTE प्रवेश प्रक्रिया कोरोना महामारी या पार्श्वभूमीवर आपल्याला काही अडचणी येत आहे याची जाणीव आमच्या संघटनेला आहे पण त्याचबरोबर RTE प्रवेश प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण व्हावी अशी सर्व पालक वर्गाची व संघटनेची इच्छा आहे व संघटनेच्या वतीने या निवेदनामध्ये समस्या मांडत असून तरी आपण मागण्यांचा विचार करून वंचित व दुर्बल घटकातील मुलांना शैक्षणिक हक्क मिळवून द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी निवेदन देताना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष कैलास पगारे , राज्य कार्यध्यक्ष प्रविण थुल,उतर महाराष्ट्र सचिव राजेन्द्र बनसोडे, उतर महाराष्ट्र प्रवक्ता शांताराम भाऊ दुनबळे नाशिक जिल्हा अध्यक्ष गणेश गागुंङै, सोशल मिङीया प्रमुख नितेश मुनेश्वर,नाशिक शहर अध्यक्ष राहुल जाधव,संपर्कप्रमुख शिवाजी गायकवाड सह कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने उपस्थित होते\nनाशिक जिल्ह्यातील द्राक्ष पंढरी सह कांदा पिक धोक्यात शेतकरी राजा पुन्हा अस्मानी संकटात\n९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये आदिवासी संस्कृतीचे घडविले दर्शन\n“94 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडीने सुरूवात” भव्यदिव्य ग्रंथ दिंडीचे नाशिककरांकडून उत्साहात स्वागत.\nदिंडोरी नगरपंचायत साठी दुसऱ्या दिवशी एकच अर्ज दाखल\nदिंडोरी नगरपंचायत साठी दुसऱ्या दिवशी एकच अर्ज दाखल\nनाशिक मध्ये साहित्य संमेलनाच्या नियोजनातून मराठी भाषा रसिकांचे समाधान होणार..अभिजात मराठी दालनातून मराठी भाषा, इतिहासाची माहिती दिली जाणार: मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई\nठोसप्रहार न्यूज अँप डाउनलोड करा\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअमळनेर:���तिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nअमळनेर : माईंड पार्लर मधील फलक, लोकांच्या चर्चेला उधाण…\nशशी थरूर यांचा 6 महिला खासदारांसोबत सेल्फी व्हायरल… कप्शनमुळे वादात..मागितली माफी…\nधक्कादायक: भाऊ झाला वैरी..अल्पवयीन बहिणीवरच केला भावांनी सतत बलात्कार..अल्पवयीन बहिणीवरच केला भावांनी सतत बलात्कार..गरोदर राहिल्यानंतर घटना उघडकीस..\nमहत्वाचे..पुरुषांच्या दाढी मुळे महिलांना जावे लागत आहे “या”आजाराला सामोरे..\nअमळनेर:अजून दोन तरुणी नेल्या पळऊन..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dailykesari.com/2021/09/29/pune-cyclone-apdate/", "date_download": "2021-12-05T09:03:36Z", "digest": "sha1:YAFWVX5QPEEAFSBNP3S4HR3KSRLKVJY5", "length": 9877, "nlines": 159, "source_domain": "www.dailykesari.com", "title": "अरबी समुद्रात पुन्हा चक्रीवादळ - Kesari", "raw_content": "\nघर केसरी रिपोर्टर अरबी समुद्रात पुन्हा चक्रीवादळ\nअरबी समुद्रात पुन्हा चक्रीवादळ\nपुणे : दाबाचे क्षेत्र असलेली प्रणाली दक्षिण गुजरात आणि खंबातच्या आखातामध्ये सक्रिय होती. गुरूवारी ती अरबी समुद्राकडे जाणार असल्याचे संकेत आहेत. त्यानंतर ही प्रणाली पुन्हा तीव्र होण्याचे संकेत आहेत. अरबी समुद्रातील प्रणालीमुळे दोन दिवस उंच लाटा उसळणार आहेत. ताशी 55 ते 65 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. गुजरात आणि उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यानंतर ही प्रणाली भारतीय किनार्‍यापासून दूर पाकिस्तान आणि मकरान किनार्‍याकडे जाणार असल्याने महाराष्ट्राला या प्रणालीचा प्रभाव जाणवणार नसल्याचे हवामान विभागाने बुधवारी स्पष्ट केले.\n‘गुलाब’ चक्रीवादळाची प्रणाली गुजरातकडे सरकत आहे. त्यामुळे राज्याच्या बहुतांश भागातील पावसाचा जोर ओसरला आहे. आज उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर पूर्वविदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात मेघगर्जना विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दक्षिण गुजरात आणि खंबातच्या आखातामध्ये ठळक कमी दाबाचे क्षेत्र आहे. पश्चिमेकडे सरकत असलेली ही प्रणाली आज आणखी तीव्र होणार आहे. पश्चिम बंगाल आणि परिसरावरही हवेचे ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. दोन्ही प्रणालींच्या दरम्यान हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे.\nपूर्वीचा लेखनाशिकमध्ये पूर; मराठवाड्यातही हाहाकार\nपुढील लेखएक पडदा चित्रपटगृहे मोजतायेत शेवटची घटका\nसंबंधित लेखया लेखकाकडून अधिक\nहवेतील गारठ्यामुळे दुसर्‍या दिवशीही पुणेकरांना हुडहुडी\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nभारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याविषयी निर्णय जाहीर\nएजाजच्या विक्रमाला भारताचे चोख उत्तर\nलेखकांनी समाजासाठी लढाई करावी\nअंदमान : भारताने जपलेले एक सुंदर गुपित\nपरत फिरा रे घराकडे आपुल्या\nया दिवाळीत उडवा ‘सीड्स क्रॅकर्स’\nएखाद्या विश्वस्त संस्थेने अखंडपणे 139 वर्षे चालवलेले ‘केसरी’ हे सार्‍या भारतातील एकमेव वृत्तपत्र आहे. ‘केसरी’ची ही खडतर पण व्रतस्थ वाटचाल, भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवावी, अशी आहे. ही केवळ एका मराठी वृत्तपत्राच्या कामगिरीची कहाणी नव्हे तर हा भारताच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पुनर्जीवनाचा 139 वर्षांचा इतिहास आहे. लोकमान्यांचा केसरी तीन शतकांचा साक्षीदार राहिला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/ajit-suryavanshi/", "date_download": "2021-12-05T08:52:43Z", "digest": "sha1:LMFA3H4RNABEUCCFBW7QLLAQ5L4YEQQC", "length": 8294, "nlines": 145, "source_domain": "policenama.com", "title": "Ajit Suryavanshi Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune Crime | पुणे-सोलापूर रोडवर प्रवाशांनी कॅबचालकाला धमकावून गाडी नेली चोरुन; चाकूचा…\nOmicron Covid Variant | पुण्यात परदेशातून आलेल्या व्यक्तीचा NIV कडून रिपोर्ट आला,…\n 45 वर��षाच्या महिलेवर जीव जडला म्हणून केलं तिच्या पोरीशी…\nChinkara Deer Killed In Pune | वन राज्यमंत्री भरणेंच्या इंदापुर तालुक्यात गोळ्या झाडून चिंकारा…\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात (Indapur) चिंकारा जातीच्या हरणांची शिकार (Chinkara Deer Killed In Pune) करण्यात आली आहे. छऱ्याच्या बंदुकीतून गोळ्या झाडून चिंकारा हरणांना जागीच जायबंदी करुन दोन चिंकारा हरणाची…\nRanbir Kapoor | रणबीरने मारली आलियाच्या लेहंग्याला लाथ;…\nNia Sharma | TV पासून दूर आहे निया शर्मा, म्हणाली –…\nRaveena Tondon | रवीना टंडनचा धक्कादायक खुलासा, म्हणाली…\nUrfi Javed | फाॅईलचा ड्रेस परिधान केल्याने उर्फी जावेद झाली…\nVicky Katrina Wedding | कतरीना कैफच्या घराबाहेर स्पाॅट झाला…\nPune Crime | पुण्यात नात्याला काळिमा फासणारी घटना \nGold Price Today | सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या आजचे नवे…\nPune Crime | प्रेयसीनं दिला ‘दगा’ अन् मामानं…\nPune Crime | पुणे-सोलापूर रोडवर प्रवाशांनी कॅबचालकाला…\nOmicron Covid Variant | पुण्यात परदेशातून आलेल्या व्यक्तीचा…\n 45 वर्षाच्या महिलेवर जीव जडला…\nInvestment Tips | करोडपती बनण्याचे अचूक 4 मंत्र,…\nIncome Tax Return File | 31 डिसेंबरपूर्वी उरकून घ्या…\nPune Crime | पुण्याच्या आंबेगावातील खून प्रकरणातील…\nACP Narayan Shiragavkar | सहाय्यक पोलिस आयुक्त नारायण…\nACP Gajanan Tompe | पुण्यातील कोथरूड विभागाचे सहाय्यक पोलिस…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nPune Crime | पुणे-सोलापूर रोडवर प्रवाशांनी कॅबचालकाला धमकावून गाडी नेली चोरुन;…\nPune Crime | पुण्यात बाजीराव रोडवर ज्येष्ठ नागरिकाला लुटणार्‍या…\nIND Vs NZ | टेस्ट सिरीजमध्ये तब्बल 133 वर्षानंतर इतिहासाची…\nMPSC Exam 2022 | एमपीएससीकडून परीक्षांच्या तारखा जाहीर; जाणून घ्या…\nअवघे 7 हजार देऊन खरेदी करा जास्त मायलेजच्या TVS Sport चे अलॉय व्हीलचे सेल्फ स्टार्ट व्हेरिएंट, इतका होईल मंथली EMI\nAmitabh Bachchan | चित्रपटांमध्ये काम मिळत नव्हतं, KBC च्या सेटवर भावूक झाले ‘बिग बी’ अमिताभ, व्हिडीओ पाहून…\nLink PAN to LIC Policies | LIC ने आपल्या ग्राहकांसाठी आणली विशेष ऑफर, परंतु अगोदर करावे लागेल ‘हे’ महत्वाचे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh/congress-leader-rahul-gandhi-target-central-government-about-pegasus-spyware-issue-rmt-84-2533857/", "date_download": "2021-12-05T08:16:03Z", "digest": "sha1:I6NNVTDPA7JWXDNO4XBMSUTZQJTQNZJG", "length": 15191, "nlines": 216, "source_domain": "www.loksatta.com", "title": "congress leader rahul gandhi target central government about pegasus spyware issue", "raw_content": "रविवार, ५ डिसेंबर, २०२१\nPegasus Snoopgate: \"ते काय वाचतात आम्हाला माहिती आहे\", हेरगिरीवरून राहुल गांधींचा सरकारवर निशाणा\nPegasus Snoopgate: “ते काय वाचतात आम्हाला माहिती आहे”, हेरगिरीवरून राहुल गांधींचा सरकारवर निशाणा\nकाँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पेगॅसस हेरगिरी प्रकरणात उडी घेतल्याने संसदेच्या पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा चांगलाच गाजण्याची चिन्हं दिसत आहेत.\nWritten By लोकसत्ता ऑनलाइन\nपेगॅसस हेरगिरीवरून राहुल गांधींचा सरकारवर निशाणा (Photo- PTI)\nकाँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पेगॅसस हेरगिरी प्रकरणात उडी घेतल्याने संसदेच्या पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा चांगलाच गाजण्याची चिन्हं दिसत आहेत. पेगॅसस हेरगिरी संदर्भात राहुल गांधी यांनी ट्वीट केल्याने येत्या काळात या मुद्द्यावरून राजकारण तापणार, हे स्पष्ट आहे. पेगॅसस सॉफ्टवेअरच्या माध्यमातून भारतातील पत्रकार, नेते आणि प्रतिष्ठीत लोकांचे फोन हॅक केल्याचं वृत्त गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय मीडियात सुरु आहे. इस्रायलच्या एनएसओ ग्रुपच्या हॅकिंग सॉफ्टवेअर पेगॅससचा यासाठी वापर केल्याचं बोललं जात आहे.\n“आम्हाला माहिती आहे की, ते काय वाचत आहेत. जे पण तुमच्या फोनमध्ये आहे”, असं ट्वीट करत राहुल गांधी यांनी पेगॅसस असा हॅशटॅग टाकला आहे.\nकाँग्रेस हा मुद्दा संसदेत उपस्थित करणार आहे. “आपली राष्ट्रीय सुरक्षेवर संकट आहे. आम्ही हा मुद्दा संसदेत उपस्थित करू”, असं लोकसभेतील काँग्रेस नेते अधीर रंजन यांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर राज्यसभेत सीपीआय नेते बिनॉय विश्वम, राजद खासदार मनोज झा, आप खासदार संजय सिंह यांच्यासह अन्य खासदारही हा मुद्दा संसदेत उपस्थित करणार आहेत.\nजगभरातील महत्त्वाचे सुमारे १,४०० मोबाईल क्रमांक हॅक करण्यासाठी गुप्तहेरांनी ‘पेगॅसस’ या तंत्रज्ञानाचा वापर केला होता. ‘पेगॅसस’ हे हेरगिरी तंत्रज्ञान इस्रायलच्या एनएसओ या कंपनीने विकसित केले आहे, अशा बातम्या २०१९मध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. व्हॉटसअ‍ॅप या समाजमाध्यम कंपनीने इस्रायली गुप्तहेर संस्था- ‘एनएसओ’ला न्यायालयात खेचण्याचा इशारा २०१९च्या ऑक्टोबरमध्ये दिला होता.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nमराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.\nपेट्रोल, डिझेल, एलपीजी दरात पुढील आठवडय़ात वाढ\n’ शुबमन गिलनं चौकार ठोकताच वानखेडेवर प्रेक्षकांनी दिल्या घोषणा; VIDEO व्हायरल\nकाँग्रेस नेत्याने युपीच्या उपमुख्यमंत्र्यांना ‘त्या’ वक्तव्यावरून सुनावले; म्हणाले, “लुंगी घालणारी प्रत्येक व्यक्ती….”\n“इंदिरा गांधींच्या काळात ‘नाही’ म्हणण्याची मुभा होती, पण आता काँग्रेसमध्ये…”, गुलाम नबी आझाद यांचा पक्षनेतृत्वावर निशाणा\n“प्रत्येक माणसाला बजावून एकच सांगायचं…लढ”, प्रसाद ओकची पोस्ट व्हायरल\nVideo : बुलढाण्यातील वस्तीत शिरला वाघ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण\nबाबा रामदेव यांच्याकडून जाणून घ्या, ‘या’ ४ योगासनांमुळे रक्तदाब कसा नियंत्रित होईल\nनागालँडमध्ये गोळीबारात १३ नागरिकांचा मृत्यू ; राहुल गांधींचा भारत सरकारला संतप्त सवाल, म्हणाले…\nनवीन अवतारात सादर होणार KTM 390 Adventure २०२२, जाणून घ्या काय आहेत खास वैशिष्ट्ये\n“मी कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही, पण….;” कंगना रणौतचं उत्तर प्रदेश निवडणुकांबद्दल महत्वाचं विधान\nनीरज चोप्रा बनला चिमुकल्यांचा ‘भालाफेक प्रशिक्षक’; त्यावर पंतप्रधान मोदी म्हणाले, “हे पाहून…”\n५२ लाखांचा घोडा, ९ लाखांची मांजर; २०० कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी सुकेश चंद्रशेखरची जॅकलिनवर उधळपट्टी\nपहिल्या पत्नीवर फरहान अख्तरचे होते जीवापाड प्रेम, ‘या’ अभिनेत्याच्या भावामुळे मोडला १९ वर्षांचा संसार\nPHOTOS : IPL २०२२ पूर्वी मुंबई इंडियन्सनं संघाबाहेर केलेले २० क्रिकेटपटू; ‘हे’ दोघे आहेत मराठी\nPhotos : मुंबईत गेट वे ऑफ इंडियाजवळ जगातील सर्वात मोठा राष्ट्रध्वज, १४०० किलोच्या तिरंग्याचे खास फोटो\nराजधानी दिल्लीत ओमायक्रॉनचा शिरकाव; देशात नव्या व्हेरिएंटने बाधित पाचवा रुग्ण सापडला\nओमायक्रॉनचा धोका अन् देशात महिन्याभरात २५ लाख लग्न; आरोग्य तज्ज्ञांनी दिला इशारा, म्हणाले…\n“Omicron मुळे जानेवारीत करोनाची तिसरी लाट येणार, पण…”; अभ्यासातून समोर आली दिलासादायक माहिती\nनागालँडमध्ये मध्यरात्री गोळीबार, १३ नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू; केंद्रीय गृहमंत्र्यांनी व्यक्त केला घटनेवर संताप\n‘या’ राज्यानं करून दाखवलं; मिळवला सर्वप्रथम पूर्ण लसीकरण करण्याचा मान\nतीर्थयात्रा योजनेवरून पी चिदंबरम यांचा केजरीवालांवर निशाणा; म्हणाले, “आप भाजपाचंच….”", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya/pahili-baaju/central-scheme-atal-mission-for-rejuvenation-and-urban-benefit-to-poor-zws-70-2514395/", "date_download": "2021-12-05T08:46:55Z", "digest": "sha1:EDLZBFYJL5TQQGLISWFMXPDFDFVYACRU", "length": 28625, "nlines": 219, "source_domain": "www.loksatta.com", "title": "central scheme Atal Mission for Rejuvenation and Urban benefit to poor zws 70 | पहिली बाजू : थेट शहरांसाठी, थेट गरिबांसाठी!", "raw_content": "रविवार, ५ डिसेंबर, २०२१\nथेट शहरांसाठी, थेट गरिबांसाठी\nथेट शहरांसाठी, थेट गरिबांसाठी\n‘अमृत’मुळे शहरांच्या प्रशासन-पद्धतीमध्येही आमूलाग्र बदल होऊ शकणार आहेत.\nWritten By लोकसत्ता टीम\n‘अमृत’ व ‘स्मार्टसिटी’ योजनांच्या बोधचिन्हांसह शहरांचे हे संकल्पचित्र, mygov.in च्या सौजन्याने\nकेंद्रीय मंत्री- गृहनिर्माण, नगरविकास तसेच नागरी हवाई वाहतूक\nकेंद्र सरकारने अत्याधुनिक दूर-नियंत्रण तंत्रज्ञानाचा वाढता वापर करून अंमलबजावणीच्या पातळीवर होणाऱ्या गैर प्रकारांना आळा घातल्यामुळे, शहरी पुनरुत्थानाच्या केंद्रीय योजनांचा लाभ थेट गरिबांना मिळू लागलेला आहे. ‘स्थानिक नागरी संस्थां’च्या कारभारात जी सुधारणा दिसते, तिचेही श्रेय केंद्र सरकारचेच..\nदेशातील शहरांसाठी ‘प्रधानमंत्री आवास योजना (नागरी)’, ‘अमृत’ या लघुनामाने ओळखली जाणारी ‘अटल मिशन फॉर रीज्युव्हिनेशन अ‍ॅण्ड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन’ ही योजना तसेच ‘स्मार्ट सिटीज मिशन’ या तिन्ही योजना २५ जून २०१५ रोजी केंद्रीय गृहनिर्माण व नागरी व्यवहार मंत्रालयाने सुरू केल्या होत्या; त्यांची सहा वर्षे आता पूर्ण झालेली आहेत. या तीन योजना किंवा ही तीन अनुष्ठाने (मिशन्स), हा जुन्या कार्यपद्धती बदलून टाकण्याचा एक उत्साहवर्धक प्रयोग होता आणि या योजना म्हणजे न बोलता किती चांगले काम करून दाखवता येते याचा वस्तुपाठच ठरल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने नागरिकांना त्यांचे भविष्य घडवण्याची नवी संधीच या तीन योजनांमधून दिलेली आहे.\nनागरी समाज हा शहरांमध्ये राहतो आणि असेही म्हणता येईल की, शहरे त्यातील माणसांमुळे घडतात. मे २०१४ मध्ये मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून सहकारी संघराज्याची खरीखुरी वाटचाल सुरू झा���ी. या तिन्ही योजनांमधील प्रकल्प निवडणे, त्यांचे परीक्षण करणे यांचे अधिकार राज्यपातळीवर देण्यात आले. त्याआधी प्रत्येक प्रकल्प दिल्लीहून मंजूर होत असे आणि राज्यांमध्येही चांगले लोक असू शकतात याची कल्पनाच नसल्याप्रमाणे केंद्रीय खातेच सारी उस्तवार करी. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात, २००४ ते २०१४ मध्ये नागरी भागात एकंदर गुंतवणूक १,५७,००० कोटी रुपयांची होती, तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीने सातच वर्षांत, २०१४ ते २०२१ मध्ये ही गुंतवणूक ११,८३,००० कोटी रुपयांवर नेलेली आहे. तसेच यूपीएच्या काळात १२ लाख घरेच बांधून झाली होती तर पंतप्रधान आवास योजना (नागरी) लागू झाल्यापासून मोदी सरकारने आतापर्यंत एक कोटी १२ लाख घरे मंजूर केलेली असून यापैकी ४९ लाख घरे तर बांधून तयारही आहेत आणि मार्च २०२२ पर्यंत बाकीची सारी घरेही बांधून पूर्ण झालेली असतील.\nअंमलबजावणीतील ढिलाई व गळती हा सरकारी कार्यक्रमांना लागलेला एक मोठा शाप. परंतु आता जिओ टॅगिंग तंत्राने सर्व घरांच्या बांधकाम प्रगतीवर केंद्रास लक्ष ठेवता येते आणि त्यानुसारच निधी वितरित होतो. इतिहासात पहिल्यांदाच, पंतप्रधान मोदी यांनी आपल्या जागतिक दर्जाच्या अवकाश संस्थेला, इस्रोला सरकारी विभागांना अवकाश तंत्रज्ञानाचा योग्य वापर करण्यासाठी सहकार्य आणि मार्गदर्शन करण्याचा आदेश दिला. त्यामुळे या योजनांसाठी आता जीआयए आधारित प्रणाली मोठय़ा प्रमाणावर वापरली जाते. बांधकाम कमीत कमी वेळात व्हावे आणि नवीनतम तंत्रे त्यासाठी वापरली जावीत, या दृष्टीने ‘ग्लोबल हाऊसिंग टेक्नॉलॉजी चॅलेंज’ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आणि त्याआधारे देशाच्या भौगोलिक व हवामानदृष्टय़ा विभिन्न अशा सहा भागांमध्ये सहा प्रायोगिक प्रकल्प सुरू करण्यात आले. ही तंत्रे मुख्य धारेत यावीत, यासाठी देशामधील अभियांत्रिकी संस्थांच्या संधानातून सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. केंद्राकडून मिळणारा पैसा हा ‘पब्लिक फायनान्शिअल मॅनेजमेंट सिस्टीम’ (पीएफएमएस) मार्फत, म्हणजे संगणकाधारित पद्धतीने राज्यांच्या तिजोरीमध्ये जात असल्याने, घोटाळ्यांना प्रतिबंध होतो आणि कार्यक्षमताही वाढते. दलालांना टाळून लाभार्थीपर्यंत थेट लाभ पोहोचणे यामध्ये ‘डीबीटी’ म्हणजे ‘डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर’ (थेट बँक ख���त्यात जमा) इतकाच ‘पीएफएमएस’चाही मोठाच वाटा आहे.\n‘प्रधानमंत्री आवास योजना (नागरी)’मध्ये बांधले गेलेले प्रत्येक घर हे महिलेच्या किंवा पतिपत्नींच्या संयुक्त नावावर असते आणि त्यामध्ये शौचालय असते. या उपायांमुळे महिला सबलीकरण तसेच कन्या-प्रतिष्ठेच्या बाबतीत एक पाऊल पुढे पडले आहे. देहधर्माबाबत महिलांना वाटणारी लाज अथवा असुरक्षितता ही आता घरातच शौचालय असल्यामुळे इतिहासजमाच होणार आहे.\n‘आधार’ हेही अत्यंत महत्त्वाचे अवजार म्हणून वापरण्यात आलेले असून त्यामुळे प्रत्येक लाभार्थीला, त्याने/तिने ज्या घरासाठी नोंदणी केली होती तेच घर मिळते. बायोमेट्रिक तंत्रज्ञानाची याकामी मदत होते. याउलट याआधी मात्र, दशकानुदशके गरिबांना सरकारी लाभ नाकारले जात होते, त्यांचे लाभ कुणी तरी भलतेच लाटत होते. भ्रष्ट अधिकारी आणि दलाल यांमधली अभद्र युती आता संपली आहे.\nदेशातील नागरी स्थानिक संस्थांना (यूएलबी- अर्बन लोकल बॉडीज; जुना मराठी शब्दप्रयोग स्थानिक संस्था) भेडसावणाऱ्या वीज, पाणी, सांडपाण्याची गटारे आदी पायाभूत सुविधांच्या समस्येवर ‘अमृत’मधून उपाय होतो आहे. एक लाखांहून अधिक लोकसंख्या असलेली ५०० शहरे या योजनेस पात्र ठरतील. आतापर्यंत एकंदर ८१,००० कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेल्या ६,००० प्रकल्पांना मंजुरी देण्यात आलेली आहे. याखेरीज, ‘अमृत’ ही योजना लागू होतानाच काही राज्यांनी ‘स्टेट अ‍ॅप्रूव्ह्ड अ‍ॅक्शन प्लॅन’ (सॅप) तयार केले आणि त्यांनाही ‘अमृत’ने मंजुरी दिली, त्यामुळे वाढीव किंवा वरचा खर्च हा संबंधित राज्य सरकारे करणार आहेत.\n‘अमृत’मुळे शहरांच्या प्रशासन-पद्धतीमध्येही आमूलाग्र बदल होऊ शकणार आहेत. नागरी स्थानिक संस्थांच्या आर्थिक स्वावलंबनावर भर देण्यात आला असून १० नागरी स्थानिक संस्थांनी ‘म्युनिसिपल बॉण्ड’ किंवा नागरी रोखे काढल्याने आतापर्यंत ३,८४० कोटी रुपये जमाही झालेले आहेत. केंद्रीय शिक्षण खात्याच्या सौजन्याने आखली गेलेली ‘टय़ुलिप’ (द अर्बन लर्निग इन्टर्नशिप प्रोग्राम) हासुद्धा एक प्रकारे, नागरी स्थानिक संस्थांना सबळ करण्याचा आणखी एक उपाय ठरतो आहे.\nसुमारे २,०५,००० कोटी रुपयांची गुंतवणूक ज्यासाठी अपेक्षित आहे, असा ‘स्मार्ट सिटीज मिशन’ हा प्रकल्प म्हणजे लोककेंद्री प्रक्रिया होय. आपल्याला कोणत्या प्रकारच्या शहरात राह���यचे आहे, हे आता त्या-त्या शहरातले तरुणच ठरवतील. पण कोविड-१९ ची महासाथ सुरू झाल्यानंतर १०० स्मार्ट-सिटींमध्ये ‘इंटिग्रेटेड कमांड अ‍ॅण्ड कन्ट्रोल सेंटर्स’ उभारण्याचे केंद्राने ठरवले. त्यापैकी आता ५० हून अधिक शहरांत अशी एकात्मिक आज्ञा व नियंत्रण केंद्रे सुरूही झालेली आहेत. हरघडी बदलत्या माहितीचा संचय करून तो संबंधितांना उपलब्ध करणे आणि त्याद्वारे विषाणूचा प्रसार रोखण्याला तसेच मदतकार्याला वेग देणे, असे या केंद्रांचे कार्य असेल.\nकेंद्रातील रालोआ सरकारने हे कार्यशैली-लक्ष्यी हस्तक्षेप करतानाच, अलीकडेच ‘मॉडेल टेनन्सी अ‍ॅक्ट’ हा देशव्यापी भाडेकरार कायदा आणून, तसेच त्याआधी नवी वाट शोधणारा ‘रिअल इस्टेट (रेग्युलेशन अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट) अ‍ॅक्ट- २०१६’ (बांधकाम क्षेत्र नियंत्रण व विकास कायदा) आणून बांधकाम-क्षेत्राच्या नियंत्रणाची चौकट मजबूत केलेली आहे.\nतंत्रज्ञानाच्या वापरातून नागरी परिसर आणि परिवेश यांच्यात झपाटय़ाने परिवर्तन होऊ लागलेले आहे. या तिन्ही योजना राबवताना स्पर्धात्मक जाणीव असते तसेच वेळोवेळी निरनिराळ्या निकषांवर शहरांची क्रमवारी (रँकिंग) ठरवली जाते, त्यामुळे शहरांच्या प्रशासकांनाही कार्यसज्ज राहावे लागते आहे; ज्यामुळे लोकांचा लाभच होतो आहे. केंद्रातील उच्चतम पातळ्यांवरून या योजनांचे अथकपणे नियंत्रण केले जाते, हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शासकतेमध्ये आणलेल्या नव्या पद्धतींचे द्योतकच आहे. मोदीजींच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकांमध्ये उत्तरदायित्वाची तपासणी कठोरपणे होत असते. काहीही न बोलता अकार्यक्षमांना तणासारखे उपटून बाजूला फेकले जाते, पळवाटा बुजवून टाकल्या जातात आणि ‘टार्गेट्स’- लक्ष्ये- ठरविली जातात. गरीब हेच या सर्व योजनांच्या केंद्रस्थानी असल्यामुळे गेल्या सात वर्षांमध्ये एक गोष्ट तर निश्चितपणे दिसून आलेली आहे.. ती अशी की, मोदी सरकारची गरिबांप्रति असलेली वचनबद्धता अढळच राहील आणि कोणत्याही कारणाने तिच्यात कसर येणार नाही\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nमराठीतील सर्व पहिली बाजू बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फ���सबुक , ट्विटरवरही वाचता येतील.\n निम्मा भारत लसीकृत झाला; आरोग्य मंत्र्यांनी ट्वीट करून दिली माहिती\nVIRAL VIDEO : सुंदर एअर होस्टेसने विमानतळावरच केला डान्स; Lazy Lad गाण्यावर तिचे स्टेप्स पाहून तुम्ही म्हणाल…\n’ शुबमन गिलनं चौकार ठोकताच वानखेडेवर प्रेक्षकांनी दिल्या घोषणा; VIDEO व्हायरल\nकाँग्रेस नेत्याने युपीच्या उपमुख्यमंत्र्यांना ‘त्या’ वक्तव्यावरून सुनावले; म्हणाले, “लुंगी घालणारी प्रत्येक व्यक्ती….”\n“इंदिरा गांधींच्या काळात ‘नाही’ म्हणण्याची मुभा होती, पण आता काँग्रेसमध्ये…”, गुलाम नबी आझाद यांचा पक्षनेतृत्वावर निशाणा\n“प्रत्येक माणसाला बजावून एकच सांगायचं…लढ”, प्रसाद ओकची पोस्ट व्हायरल\nVideo : बुलढाण्यातील वस्तीत शिरला वाघ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण\nनवीन अवतारात सादर होणार KTM 390 Adventure २०२२, जाणून घ्या काय आहेत खास वैशिष्ट्ये\nबाबा रामदेव यांच्याकडून जाणून घ्या, ‘या’ ४ योगासनांमुळे रक्तदाब कसा नियंत्रित होईल\nनागालँडमध्ये गोळीबारात १३ नागरिकांचा मृत्यू ; राहुल गांधींचा भारत सरकारला संतप्त सवाल, म्हणाले…\n“मी कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही, पण….;” कंगना रणौतचं उत्तर प्रदेश निवडणुकांबद्दल महत्वाचं विधान\nपहिल्या पत्नीवर फरहान अख्तरचे होते जीवापाड प्रेम, ‘या’ अभिनेत्याच्या भावामुळे मोडला १९ वर्षांचा संसार\nPHOTOS : IPL २०२२ पूर्वी मुंबई इंडियन्सनं संघाबाहेर केलेले २० क्रिकेटपटू; ‘हे’ दोघे आहेत मराठी\nPhotos : मुंबईत गेट वे ऑफ इंडियाजवळ जगातील सर्वात मोठा राष्ट्रध्वज, १४०० किलोच्या तिरंग्याचे खास फोटो\nनीरज चोप्रा बनला चिमुकल्यांचा ‘भालाफेक प्रशिक्षक’; त्यावर पंतप्रधान मोदी म्हणाले, “हे पाहून…”\n५२ लाखांचा घोडा, ९ लाखांची मांजर; २०० कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी सुकेश चंद्रशेखरची जॅकलिनवर उधळपट्टी\nराजधानी दिल्लीत ओमायक्रॉनचा शिरकाव; देशात नव्या व्हेरिएंटने बाधित पाचवा रुग्ण सापडला\nओमायक्रॉनचा धोका अन् देशात महिन्याभरात २५ लाख लग्न; आरोग्य तज्ज्ञांनी दिला इशारा, म्हणाले…\n“Omicron मुळे जानेवारीत करोनाची तिसरी लाट येणार, पण…”; अभ्यासातून समोर आली दिलासादायक माहिती\nVideo : अमित ठाकरेंचं राज्यातील जनतेला आवाहन; म्हणाले, “येत्या ११ डिसेंबरला…", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/40184", "date_download": "2021-12-05T07:29:56Z", "digest": "sha1:FNZUF53DI7ANE5IJHWWUIFBFLN247RX2", "length": 13094, "nlines": 227, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मला ना कधी कधी.... | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मला ना कधी कधी....\nमला ना कधी कधी....\nसलणारं सारं काही सांगावं वाटतं..\nमला ना कधी कधी मोकळं व्हावं वाटतं..\nकसले मळभ अन् दाटलेले मेघ\nजगण्याची समजेना असली मेख,\nनात्यालाच घट्ट मिठीत घ्यावं वाटतं..\nमला ना कधी कधी पार रितं व्हावं वाटतं..\nनिष्पाप असावा अंधार... आणि स्वच्छ प्रकाश\nसोबतीला कुणी नको, फक्त कोरे आकाश\nखुल्या आसमानी मग निडर वावरावं वाटतं..\nमला ना कधी कधी जगून घ्यावं वाटतं..\nगोंजारणार्‍या हातावर होत्या सुरकुत्या लाख\nगोंजारून घेतलेल्या हाती उरली केवळ राख,\nनसलेल्या त्या माणसाच्या कुशीत शिरावं वाटतं..\nमला ना कधी कधी अशक्य साधावं वाटतं..\nमावळतीचाच सूर्य हा... टिकेल कायम कसा\nयेणार्‍याने जाण्याचाच घेतला आहे वसा,\nसोबतीच्या हातांनी सुटुच नये वाटतं...\nमला ना कधी कधी शहाणपण सोडावं वाटतं...\nसोबतीच्या हातांनी सुटुच नये\nसोबतीच्या हातांनी सुटुच नये वाटतं...\nमला ना कधी कधी शहाणपण सोडावं वाटतं...<<< मस्त\nमस्त , अप्रतिम ..\nमस्त , अप्रतिम ..\nप्रत्येक कडव्याची तिसरी ओळ ..\nप्रत्येक कडव्याची तिसरी ओळ .. वरच्या दोन्हींना परीपुर्ण अर्थ देते\nआणि शेवटची यथायोग्य समारोप...\nसुंदर आशय.. शब्दकळा... मस्त\nनिष्पाप असावा अंधार... आणि स्वच्छ प्रकाश\nसोबतीला कुणी नको, फक्त कोरे आकाश.... वाह\nअशक्य आवडली बागे... तुस्सी\nअशक्य आवडली बागे... तुस्सी ग्रेट हो\nए कसली मस्त. >> गोंजारणार्‍या\n>> गोंजारणार्‍या हातावर होत्या सुरकुत्या लाख\nगोंजारून घेतलेल्या हाती उरली केवळ राख,\nनसलेल्या त्या माणसाच्या कुशीत शिरावं वाटतं..\nट ला ट फ ला फ लावावा\nमला पण कधी कधी\nमस्त आहे पण ओठांना काच\nओठांना काच नको,>> नाही समजले\nनिष्पाप असावा अंधार... आणि\nनिष्पाप असावा अंधार... आणि स्वच्छ प्रकाश व्वा... सुंदर कविता.\nखूप सुंदर कविता बागेश्री,\nखूप सुंदर कविता बागेश्री, आयुष्य अन कविता अगदी पारदर्शक असावीसे वाटणे अन तेही पुनः कवितेतूनच. सगळे सल निचरून टाकणारे शब्द.\nधन्यवाद दोस्तहो.. शैलेश, पतंग\nपतंग उडवताना मांज्यामुळे बोटांना पडातात त्या काचा... तीक्ष्ण गोष्टींमुळे होणारी/ झालेली इजा.. थोडक्यात असं की- व्यक्त होताना कुठलेही बंधनं/ त्रास नसावेत ही इच्छा..\nहीला काकाक समजलात तरी हरकत नाही, तो विभाग सापडला नाही म्हणून इथे पोस्ट केली मी, आभारी आहे.\nबागु... अतिशय सुंदर... खू>>प\nबागु... अतिशय सुंदर... खू>>प भावली\nधन्यवाद ताई, मुटे सर..\nविनायक, निवडक १० साठी आभारी आहे\nखुप सुंदर रितीने व्यक्त\nखुप सुंदर रितीने व्यक्त केलेल्या प्रामाणिक भावना मला फारच आवडली ही कविता.\nखुप सुंदर रितीने व्यक्त\nखुप सुंदर रितीने व्यक्त केलेल्या प्रामाणिक भावना\nमस्त उतरलीय. आवडली. एकदम सरळ\nमस्त उतरलीय. आवडली. एकदम सरळ सोपी आणि खोल उतरणारी.\nनिष्पाप असावा अंधार... आणि\nनिष्पाप असावा अंधार... आणि स्वच्छ प्रकाश\nसोबतीला कुणी नको, फक्त कोरे आकाश\nनिष्पाप असावा अंधार... आणि स्वच्छ प्रकाश\n>> फार फार आवडल्या या ओळी...\nसहजतेने भाव उतरलेत ......\nसहजतेने भाव उतरलेत ...... छान.\n\"सोबतीच्या हातांनी सुटुच नये वाटतं...\nमला ना कधी कधी शहाणपण सोडावं वाटतं...\" >>> हे विशेष उल्लेखनीय वाटलं. .... मस्तच.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.maxmaharashtra.com/bs-politics/bjp-and-mns-likely-to-form-an-alliance-969954", "date_download": "2021-12-05T07:29:49Z", "digest": "sha1:BU5TP2AKEZI53MNXPAYVWBJFYLQQNPQS", "length": 6017, "nlines": 79, "source_domain": "www.maxmaharashtra.com", "title": "भाजप- मनसेत युती होणार?", "raw_content": "\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nHome > Politics > भाजप- मनसेत युती होणार\nभाजप- मनसेत युती होणार\nमहापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे-भाजप एकत्र येणार असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहे. यावर बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात भाष्य केलं आहे.\nटीम मॅक्स महाराष्ट्र | 2 Aug 2021 1:58 PM GMT\nपुणे : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे-भाजप एकत्र येणार असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहे. यावर बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपली भाजप-मनसे युतीला हिरवा कंदिल दिला आहे . मात्र, त्यासाठी केंद्राची परवानगी घ्यावी लागणार असल्याचं म्हटलं आहे. ते पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलत होते.\nमनसेचा परप्रांतीयांना असणारा विरोध ही युतीमधील मोठी अडचण आहे. पण ही अडचण दूर झाली तर युती होऊ शकते , असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान ही युती फक्त महापालिका निवडणुकांसाठी न राहाता लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये देखील राहणार असल्याचे पाटील यांनी म्हटलं आहे.\nराज ठाकरे हे माझे आवडतं व्यक्तिमत्त्व आहेत. मनसे बरोबर युती होऊ शकते पण मी एकटा निर्णय घेऊ शकत नाही. त्यासाठी केंद्राची परवानगी घ्यावी लागणार आहे. याबाबत मी राज ठाकरेंना लवकरच भेटणार आहे असं पाटील म्हणाले.\nदरम्यान, पाटील यांनी बोलताना, राज ठाकरेंनी मला क्लिप पाठवली असून ती मी ऐकली असल्याचं सांगितलं. या क्लिपमध्ये नेमकं काय आहे हे मात्र समजू शकलेले नाही, मात्र राज ठाकरे यांनी आपण चंद्रकांत पाटील यांना कोणतीही क्लिप पाठवलेली नाही हे आधीच स्पष्ट केलं आहे.त्यामुळे मनसे आणि भाजप यांच्यात युती होणार का हे पाहणं येत्या काळात महत्वाचे ठरणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.richest-group.com/mr/", "date_download": "2021-12-05T08:31:16Z", "digest": "sha1:HV4YCQLRVADQ7XPC4OZ2TWKLAORJULKQ", "length": 7649, "nlines": 213, "source_domain": "www.richest-group.com", "title": "आगर आगर, Propylene ग्लायकॉल, Gellan डिंक, सोडियम सायट्रेट, Xanthan डिंक - Ruizheng", "raw_content": "\nखाद्य पातळ करणारे जिलेटिन\nफूड ग्रेड झेंथन गम\nसजीवांच्या शरीरात निर्मार्ण होणारे द्रव्य\nThickeners देखील उत्पादन स्थिरता वाढते इतर साहित्य किंवा पदार्थात निलंबित सुधारणा होऊ शकते. ...\nएक साखर पर्याय अन्न मिश्रित साखर सारख्या गोड चव उपलब्ध आहे ....\nसुधारण्यासाठी किंवा खाद्यपदार्थांची पौष्टिकता गुणवत्ता टिकवण्यासाठी वापरले जातात. ...\nसुधारण्यासाठी किंवा पदार्थ प्रथिने राखण्यासाठी वापरले जातात. ...\nपदार्थ चव मिश्रित आणि गंधयुक्त, पपई, crispbread, स्विस cheeses, काळा किंवा हिरवा चहा सादर ....\nइतर रासायनिक उत्पादने, आपण थेट अधिक क्लिक करू शकता ....\nशांघाय Ruizheng तंत्रज्ञान co., लिमिटेड 2012 मध्ये स्थापना केली होती, सर्वात महत्वाचे आर्थिक केंद्र आणि जागतिक चीन शांघाय महत्त्वाचे व्यापार पोर्ट मध्ये स्थित आहे. हे संशोधन उत्पादन आणि OLED intermediates, फार्मास्युटिकल intermediates, अन्न पदार्थ आणि रबर साहित्य intermediates व्यापार विशेष आहे एक मोठा जागतिक रासायनिक निर्माता आहे. आमच्या कंपनी स्वतंत्र आयात आणि निर्यात योग्य आहे आणि आमची उत्पादने जगभरातील सर्व निर्यात केल्या गेल्या आहेत ...\nदररोज वितरित ताज्या बातम्या मिळवा\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://m.dailyhunt.in/news/india/marathi/my+mahanagar-epaper-mymaha/aatatari+kriket+akadami+suru+karavi+gavaskaransathi+nirnay+badalyache+aavhadanche+tvit-newsid-n315894782", "date_download": "2021-12-05T07:08:13Z", "digest": "sha1:ZTCUFZBO2G2HQU32LKM63N3W4QDIQJTK", "length": 2632, "nlines": 24, "source_domain": "m.dailyhunt.in", "title": "Dailyhunt", "raw_content": "\nआतातरी क्रिकेट अकादमी सुरु करावी, गावस्करांसाठी निर्णय बदल्याचे आव्हाडांचे ट्विट\nमंत्री म्हणून मी प्लॉट रद्द करण्याचा निर्णय घेतला होता परंतु सुनिल गावस्करसाठी बदलला आतातरी सुनिल गावस्करने तिथे क्रिकेट अकादमी सुरु करावी एवढीच इच्छा असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.\nDog Raped 9-yr-old Girl: 'कुत्र्याने केला माझ्या 9 वर्षांच्या मुलीवर बलात्कार'; आईने दाखल केली तक्रार, आरोपी प्राण्याला अटक, तपास सुरु\nप्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- Unsplash)\nबलात्काराच्या (Rape) बाबतीत आपण अनेक अंगावर काटा आणणाऱ्या घटना ऐकल्या असतील. परंतु आता उत्तर अमेरिकेतील मेक्सिको (Mexico) या देशातून समोर आलेल्या या प्रकरणामुळे कदाचित तुम्हाला धक्का बसू शकतो.\nJob opportunities: मेट्रो आणि पोस्ट ऑफिसमध्ये नोकरीची संधी, 1.60 लाख रुपयांपर्यंत असेल पगार\nMHLive24 टीम, 05 डिसेंबर 2021 :- तुम्हीही बेरोजगार असाल आणि नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. इंडिया पोस्ट आणि दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (DMRC) या दोन्ही ठिकाणी नोकरीच्या संधी निर्माण झाल्या आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.popxo.com/article/supermodel-anusha-dandekar-share-post-clarify-reports-doing-bigg-boss-15-in-marathi/", "date_download": "2021-12-05T08:53:31Z", "digest": "sha1:YAFQBTR5QIPQPQ6XMN6Z2ICEANZF2GEG", "length": 8453, "nlines": 30, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "अनुषा दांडेकरचे चाहत्यांसाठी खुले पत्र, चर्चांना पूर्णविराम", "raw_content": "\nBigg Boss 15: अनुषा दांडेकरचे चाहत्यांसाठी खुले पत्र, बिग बॉसच्या चर्चांना पूर्णविराम\nबिग बॉस (Bigg Boss 15) हा रियालिटी शो यावेळी अगदी पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे. त्यातही विशेष चर्चा आहे ती म्���णजे करण कुंद्राची (Karan Kundrra). बाहेरदेखील करण कुंद्रा आपले सहा वर्षांचे नाते तुटल्यामुळे चर्चेत होता. मॉडेल अनुषा दांडेकर (Anusha Dandekar) याने करणने नात्यात आपल्याला धोका दिला आहे असा आरोप लावला होता. मात्र यानंतर यावर काहीही न बोलणेच करणने पसंत केले होते. तर काही दिवसांपासून वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणून (Bigg Boss Wild Card Entry) अनुषा घरात येणार आहे अशा चर्चांनाही उधाण आले होते. यामुळे करणच्या अडचणीत वाढ होईल अशीही चर्चा रंगली होती. मात्र आता स्वतः अनुषाने या सर्व चर्चांना पूर्णविराम लावला असून तिने आपल्या चाहत्यांसाठी खुले पत्र लिहिले आहे. या शो साठी अनुषाला भरघोस पैसे दिले जाणार असून ती सहभागी होणार आहे असं म्हटलं जात होतं. अनुषा आणि करणचं ब्रेकअप झाल्यानंतर आता ती या शो मध्येदेखील येणार असं सांगण्यात येत असून अनुषा मात्र या वृत्तावर भडकली आहे.\nअधिक वाचा – Bigg Boss 15: अनुषाच्या येण्याने करणला बसणार झटका की राकेशच्या येण्याने शमिता होणार आनंदी\nकृपा करून हा मूर्खपणा थांबवा – अनुषा\nबिग बॉसचा सीझन सुरू होण्यापूर्वीदेखील अनुषाला विचारणा झाली होती. त्यावेळीदेखील अनुषाने आपली नाराजी व्यक्त करत आपण या शो मध्ये सहभागी होत नसल्याचे स्पष्ट केले होते. आता पुन्हा एकदा अनुषाने आपलं मत व्यक्त केलं आहे. अनुषाने या संदर्भात एक पोस्ट शेअर केली असून आपले मत सांगितलं आहे. ‘हे माझं आयुष्य असून मी सध्या जिथे आहे तिथे अत्यंत आनंदी आहे. जर मला कुणी आनंदी ठेऊ शकत नाही हे मला कळलं आहे तर त्याठिकाणी मी थांबत नाही. सर्व विसरण्यासाठी मला वेळ लागतो आणि मी आता हळूहळू हे शिकतेय. जर एखादी व्यक्ती दिसते तशी नाही हे लक्षात आलं तर माझा प्रवास त्या व्यक्तीला सोडून मी चालू ठेवते’ आपल्या भावना व्यक्त करत अनुषाने अशी पोस्ट शेअर केली आहे. ‘मी माझ्या आयुष्याची बॉस आहे आणि हा मूर्खपणा बंद करा. मला माझ्या भूतकाळात अजिबात रमायला आवडत नाही. मी स्वतःच्या कर्तृत्वावर मोठी झाले आहे. त्यामुळे अशा व्यक्तीबद्दल काहीही लिहिणे बंद करा. ही नाटकं करू नका. कोणत्याही गोष्टी सिद्ध करण्यासाठी मला बिग बॉसची गरज नाही. त्यामुळे जरा शांत राहा. ज्या व्यक्तींनी मला जगू दिलं आणि आयुष्यात आनंद दिला त्या सर्वांचे मनापासून आभार’ असेही अनुषाने खडसावून सांगितले आहे.\nअधिक वाचा – सुयश टिळकच्या घरी सुरु झाली लगीनघाई, पाहा फोटोज\nसध्या सुपरमॉडेल रियालिटी शो मध्ये व्यग्र\nअनुषा ही स्वतः सुपरमॉडेल होती आणि आता सध्या ती रियालिटी शो सुपरमॉडेलची जज आहे. यामध्ये तिच्यासह मिलिंद सोमण (Milind Soman) आणि मलायका अरोरा (Malaika Arora) सह परीक्षक म्हणून काम पाहत आहेत. अनुषा नेहमीच आपल्या प्रेमाबाबत आणि ब्रेकअपबाबत व्यक्त होत आली आहे. मात्र करणने कधीही यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. करणने सध्या बिग बॉसमध्ये प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. इतकंच नाही तर सध्या #TejRan असा हॅशटॅग ट्रेंड होत असून करण आणि तेजस्वीचे नाव जोडले जात आहे. तर घरातील सर्व महिलांना करण अत्यंत चांगल्या पद्धतीने जपत असल्याचेही दिसून येत आहे. त्यामुळे करणच्या चाहत्यांमध्येही वाढ होत आहे.\nअधिक वाचा – रणवीर सिंहचा ‘सर्कस’ पुढच्या दिवाळीला होणार प्रदर्शित\nतुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagirikhabardar.com/archives/8984", "date_download": "2021-12-05T07:11:16Z", "digest": "sha1:SIBLRCVGZTHCZTAYDS2AU2II6GB66YZG", "length": 9055, "nlines": 124, "source_domain": "ratnagirikhabardar.com", "title": "मुख्यमंत्री तारखेनुसार तर शिवसेना तिथीनुसार शिवजयंती साजरी करणार – अनिल परब | रत्नागिरी खबरदार", "raw_content": "\nHome महाराष्ट्र मुख्यमंत्री तारखेनुसार तर शिवसेना तिथीनुसार शिवजयंती साजरी करणार – अनिल परब\nमुख्यमंत्री तारखेनुसार तर शिवसेना तिथीनुसार शिवजयंती साजरी करणार – अनिल परब\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीवरुन पुन्हा वाद सुरु झाला आहे. शिवजयंती ही तिथीनुसारच साजरी करावी असा शिवसेनेचा नेहमी आग्रह राहिला आहे. त्यानुसार शिवसेना शासकीय तारखेला फाटा देत तिथीनुसार शिवजयंती साजरी करत आली आहे. मात्र, आता राज्यात महा विकास आघाडीचं सरकार असून उद्धव ठाकरे हे या सरकारचे मुख्यमंत्री आहेत. तेव्हा शिवजयंती साजरी करण्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकप्रकारे धर्मसंकटात सापडले आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने तिथी सोडा, तारखेनुसारच शिवजयंती साजरी करा अशी मागणी केली आहे. अशा बिकट परिस्थितीत राज्याचे परिवहन मंत्री तथा शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी शिवसेनेची भूमिका मांडली आहे. ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शासक��य शिवजयंती (तारखेनुसार 19 फेब्रुवारी) साजरी करतील, मात्र शिवसेना तिथीप्रमाणे शिवजयंती करणार आहे,’ असं अनिल परब यांनी स्पष्ट केलं आहे. शिवजयंती एकाच दिवशी साजरी व्हावी हा वाद सोडवण्यासाठी त्याबाबत सरकार एक समिती स्थापन करणार आहे. त्यानंतर शिवजयंती बाबत निर्णय होईल, असंही अनिल परब यांनी सांगितलं.\nPrevious articleखेडमधील त्या तीनही मुली चीनमध्येच राहणार\nNext articleजिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ‘गोगटे-जोगळेकर’ मध्ये उद्या पदवीदान समारंभ\nकोरोनाची तिसरी लाट कदाचित ओमायक्रॉनच्या रुपात, मात्र घाबरण्याचं कारण नाही : आरोग्यमंत्री राजेश टोपे\nसंपकरी कर्मचाऱ्यांवर ‘मेस्मा’ कायद्यान्वये कारवाई होणार; एसटी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांचा इशारा\n‘ओमिक्रॉन’च्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील दर्शनाच्या नियमांमध्ये बदल\nजिल्ह्यात आणखी १८ जण कोरोना पॉझिटिव्ह\nकोरोनाच्या वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारची आज बैठक\nकोकणातील नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी 3,635 कोटी\n‘मोदी सरकार प्रत्येक आघाडीवर अपयशी’, ममतांच्या भेटीनंतर सुब्रमण्यम स्वामींकडून केंद्र सरकारवर...\nरोजगार हमी योजनेत अकुशल कामगारांना रोजगार देण्यात रत्नागिरी जिल्हा कोकणात अव्वल\nसहा महिन्यांत भाजपच्या चार मुख्यमंत्र्यांचा राजीनामा\nराज्यसभेत विरोधकांचा गोंधळ; राजीव सातव यांच्यासह 8 खासदारांवर निलंबनाची कारवाई\nटोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाची विजयी सलामी\nजिल्ह्यात आज 5 नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद\nज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे निधन\nभोस्ते शिवसेना विभागप्रमुखपदी युवराज गुजर यांची निवड\nकोकण रेल्वे मधील प्लास्टिक मिश्रित वड्याने दोन वर्षाच्या मुलाची प्रकृती बिघडली\nदुचाकीसह दाम्पत्य कोसळले नदीत\nझाकण उघडे असल्याने महिला पडली गटारात\n‘राज्यात कठोर निर्बंधाशिवाय पर्याय नाही…’ : शरद पवार\n”कोणत्याही परिस्थितीत तूर्त शाळा-कॉलेज उघडू नका” : कपिल पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.newsdanka.com/politics/bjp-protest-in-bmc-head-office-meet-bmc-commissioner/36658/", "date_download": "2021-12-05T09:17:08Z", "digest": "sha1:PNRRHCB4HRFH7455FIMYUJGABBWQX6MY", "length": 10560, "nlines": 134, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Bjp Protest In Bmc Head Office Meet Bmc Commissioner", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरराजकारणभाजपाने गांधी टोपी घालून पालिका आयुक्तांना का दिले गुलाब\nभाजपाने गांधी टोपी घालून पालिका आयुक्तांना का दिले गुलाब\nव्हायला हवी पवारांच्या जातवादी राजकारणाची चर्चा\nजावेद अख्तर हा कुंपणावरचा कावळा\nआझाद मैदानात रडत होती मराठी अस्मिता…\nमुंबईकरांच्या केलेल्या फसवणुकीबाबत आज भाजपा नगरसेवकांनी गटनेते प्रभाकर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गांधी टोपी घालून महापालिका आयुक्तांना गुलाबपुष्प देत अनोखे गांधीगिरी आंदोलन केले.\nमुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी राजकीय दबावाखाली, पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना डावलून संवैधानिक नियम / निर्देश धाब्यावर बसवत लोकशाही मूल्य पायदळी तुडवून प्रभाग रचनेत केलेल्या अन्याय्य फेरफार / घोटाळयाबाबत पालिका आयुक्तांची भाजपा नगरसेवकांनी भेट घेतली.\nमुंबई महापालिकेच्या फेब्रुवारी २०२२ मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी प्रभाग पुनर्रचना आराखडा पालिका प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाला सादर केला आहे. शिवसेनेने एका बाह्य खासगी एजन्सीकडून आपल्याला अनुकूल अशी प्रभाग रचना बनवून रातोरात आयुक्तांच्या संगनमताने पेन ड्राइव्ह बदलल्याचा गंभीर आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. यामध्ये प्रभागांच्या सीमारेषांमध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय सोयीसाठी बेकायदेशीर फेरफार करण्यात आला असून ह्या पुनर्रचनेमुळे मुंबईकरांची गैरसोय होणार आहे.पश्चिम उपनगरातील अनेक प्रभागांमध्ये मोठा फेरफार करण्यात आल्याचा दावाही भारतीय जनता पक्षाने केला आहे.\nआदित्यजी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना तुमच्याशिवाय कुणाचीच चिंता नाही\nशेळीपालनाचे आमीष दाखवून ‘बकरा’ बनविले\nपाकिस्तानातील हिंदू मंदिरात लुटालूट\nराकेश टिकैत यांची पुन्हा एकदा सरकारला धमकी\nनवी प्रभाग पुनर्रचना सत्ताधारी शिवसेनेने केवळ आपला राजकीय फायदा पाहून केली असून भ्रष्टाचाराची गटारगंगा अव्याहत वाहत ठेवण्यासाठी पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठीच केली असल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली आहे. निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे म्हणून निवडणूक आयोगाने याबाबत पावले उचलून प्रभाग आराखड्याची पडताळणी नि:पक्षपातीपणे करावी, अशी मागणी भाजपाने लेखी पत्राद्वारे केली आहे. अन्यथा भारतीय जनत��� पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल प्रसंगी न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्यात येतील, असा इशारा गटनेते शिंदे यांनी दिला आहे.\nपूर्वीचा लेखशेळीपालनाचे आमीष दाखवून ‘बकरा’ बनविले\nआणि मागील लेखअनिल देशमुखांना १०० दिवस ईडीच्या कोठडीत राहावे लागणार\nफॉग चल रहा है\n‘ओमिक्रोन सर्वांना मारून टाकेल’ म्हणत डॉक्टरने कुटुंबाला संपवले\n१२ जणींना लग्नाच्या बेडीत अडकवणाऱ्याला घातल्या बेड्या\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nफॉग चल रहा है\n‘ओमिक्रोन सर्वांना मारून टाकेल’ म्हणत डॉक्टरने कुटुंबाला संपवले\n१२ जणींना लग्नाच्या बेडीत अडकवणाऱ्याला घातल्या बेड्या\nदहशतवादी समजून गोळीबार, ११ मजूर ठार\nभारतीय लष्करी अधिकारी पाकिस्तानी हॅकर्सचे लक्ष्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/lifestyle/health-news-know-the-cause-and-symptoms-of-low-bp-rp-631201.html", "date_download": "2021-12-05T07:58:26Z", "digest": "sha1:M6GOHXYZFXWANVCTMIW7H2MQVWQ2YX5O", "length": 7748, "nlines": 81, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Low Blood Pressure: कमी रक्तदाबाची ही असतात कारणं, वेळीच ओळखा त्याची लक्षणं – News18 लोकमत", "raw_content": "\nLow Blood Pressure: कमी रक्तदाबाची ही असतात कारणं, वेळीच ओळखा त्याची लक्षणं\nLow Blood Pressure: कमी रक्तदाबाची ही असतात कारणं, वेळीच ओळखा त्याची लक्षणं\nLow BLood Pressure Reasons And Symptoms: शरीरातील अतिरिक्त चरबीमुळे हृदयावर जास्त दबाव पडतो, या दबावांमुळे काहीवेळा श्रवण कार्य बिघडते. कमी रक्तदाब अचानक होत नाही, तो विकसित होण्यासाठी अनेक वर्षे लागतात. तुमचे वजन जास्त असेल तर सावध राहणं गरजेचं आहे\nनवी दिल्ली, 16 नोव्हेंबर : कमी रक्तदाबामध्ये रक्तात साखर आणि इन्सुलिनची कमतरता असते, कमी रक्तदाबाचा त्रास असलेल्या लोकांना अनेकदा अशक्तपणा जाणवतो आणि खूप मेहनत (Hard Work) करता येत नाही. उच्च रक्तदाबाच्या अगदी उलटा प्रकार असतो. विशेषत: या समस्येमुळे शरीर हळूहळू कार्य करणे बंद होते. कमी रक्तदाबाची लक्षणं जसं की डोकं फिरणं, चिडचिडा स्वभाव होणं इ. सर्वप्रथम, त्याचे कारण काय आहे आणि कोणत्या लक्षणांची काळजी घेतली पाहिजे हे जाणून घेणं आवश्यक आहे. लक्षणे आणि कारण ��ाहीत झाल्यानंतर ही समस्या टाळता (Low Blood Pressure Reasons And Symptoms) येऊ शकते. हे कारण असू शकते वजन वजनाच्या समस्येशी झगडणाऱ्या लोकांना कमी रक्तदाबाचा धोका असतो. शरीरातील अतिरिक्त चरबीमुळे हृदयावर जास्त दबाव पडतो, या दबावांमुळे काहीवेळा श्रवण कार्य बिघडते. कमी रक्तदाब अचानक होत नाही, तो विकसित होण्यासाठी अनेक वर्षे लागतात. तुमचे वजन जास्त असेल तर सावध राहणं गरजेचं आहे. स्ट्रोक जर तुम्हाला कधी स्ट्रोक आला असेल, तर तुम्हाला कमी रक्तदाबाचा त्रास होण्याची शक्यता आहे. कमी रक्तदाबाच्या काळात मेंदूपर्यंत पुरेसे रक्त पोहोचत नाही आणि त्यामुळे मेंदू बंद होतो आणि त्यामुळे स्ट्रोक येतो. हे वाचा - T20WC: विजयानंतर बुटात बिअर ओतुन पिण्याची ऑस्ट्रेलियन खेळाडूंची Inside Story हृदयविकाराचा झटका हृदयविकाराचा झटका हे कमी रक्तदाबाचे आणखी एक कारण आहे, ज्यामुळे शरीरात ठराविक काळासाठी रक्त पुरवठा होत नाही. कमी रक्तदाब हा सायलेंट किलर म्हणून ओळखला जातो. कमी रक्तदाबाची अनेक सर्वसाधारण लक्षणं असू शकतात ज्याकडे दुर्लक्ष करू नये. डोकेदुखी मळमळ बेशुद्ध अतालता (अनियमित हृदयाचा ठोका) उलट्या चक्कर येणे चालण्याच्या समस्या दृष्टी समस्या (डोळ्यांच्या समस्या) हे वाचा - VIDEO : पहिल्यांदाच सासरी आलेल्या वहिनीच्या मांडीवर बसला दीर; प्रताप पाहून लावाल डोक्याला हात तुम्हाला यापैकी कोणतीही समस्या असल्यास, डॉक्टरांना भेटा. योग्य सल्ला, योग्य उपचार आणि जीवनशैलीत बदल करून ही समस्या टाळता येऊ शकते. (सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)\nLow Blood Pressure: कमी रक्तदाबाची ही असतात कारणं, वेळीच ओळखा त्याची लक्षणं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/money/serious-allegations-against-jeff-bezoff-by-blue-origin-21-senior-employees-check-what-is-the-matter-mhjb-612363.html", "date_download": "2021-12-05T07:47:03Z", "digest": "sha1:4MWY3X2HFL2T5O2EMAASJD6YPS7LC3P6", "length": 8470, "nlines": 81, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "जगातील या श्रीमंत उद्योगपतीसमोर मोठी समस्या, कंपनीतील 21 कर्मचाऱ्यांनी केले गंभीर आरोप – News18 लोकमत", "raw_content": "\nजगातील या श्रीमंत उद्योगपतीसमोर मोठी समस्या, कंपनीतील 21 कर्मचाऱ्यांनी केले गंभीर आरोप\nजगातील या श्रीमंत उद्योगपतीसमोर मोठी समस्या, कंपनीतील 21 कर्मचाऱ्यांनी केले गंभीर आरोप\nजगभरातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक असणारे जेफ बेझोस (Jeff Bazos Latest News) यांच्यासमोर एक महत्त्वाची समस्या उभी राहिली आहे. त्यांच्या कंपनीतील 21 कर्मचाऱ्यांनी बेझोस यांच्यावर आणि कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत.\nनवी दिल्ली, 02 ऑक्टोबर: जगभरातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक असणारे जेफ बेझोस (Jeff Bazos Latest News) यांच्यासमोर एक महत्त्वाची समस्या उभी राहिली आहे. त्यांच्या कंपनीतील 21 कर्मचाऱ्यांनी बेझोस यांच्यावर आणि कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत. 12 ऑक्टोबर रोजी त्यांच्या ‘ब्लू ओरिजिन’ कंपनीकडून दुसऱ्या अंतराळ मोहीमेचं आयोजन करण्यात आलं आहे. त्याआधीच कर्मचाऱ्यांच्या गंभीर आरोपांमुळे जेफ बेझोस अडचणीत आले आहेत. कर्मचाऱ्यांच्या मते ब्लू ओरिजिनमधील वातावरण अत्यंत खराब झालं आहे. बेझोस (Jeff Bazos Net Worth) स्पेसएक्सचे मालक एलन मस्क (Elon Musk Net Worth) आणि व्हर्जिन गॅलेक्टिकचे संस्थापक रिचर्ड ब्रेन्सन यांना मागे टाकण्यासाठी स्पर्धा करत आहेत. यामुळे, ते कर्मचाऱ्यांना नाही तर केवळ कंपनीला प्राधान्य देतात. यामुळे कर्मचाऱ्यांना तणावाखाली काम करावे लागत आहे. कंपनीच्या माजी कर्मचारी संपर्क प्रमुख अलेक्झांड्रा यांनीही हा मुद्दा ठळकपणे मांडला. त्या म्हणाल्या की- 'स्पेस कंपनीमध्ये पुरुषांना प्राधान्य दिले जाते. याठिकाणी महिला सुरक्षित नाही आहेत. महिला कर्मचारी दिवसागणिक लैंगिक छळाच्या शिकार बनत आहेत. महिलांना ‘बेबी गर्ल’, ‘बेबी डॉल’ किंवा ‘स्वीटहार्ट’ अशी हाक मारली जाते. कंपनीचे मोठे अधिकारी महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या वैयक्तिक वेळविषयी विचारत राहतात.' वाचा-कोरोनानंतर आता चीनने आणलं जगावर आणखी एक मोठं संकट; संपूर्ण जगावर मंदीचं सावट असा देखील आरोप केला जात आहे की जेफ बेझोस यांच्या कंपनीमध्ये महिलांचे मत देखील विचारात घेतले जात नाही. अलेक्झांड्रा यांनी सांगितले की ब्लू ओरिजिनच्या एका अधिकाऱ्याने नासाच्या माजी अंतराळवीरांना सांगितले की तुम्ही स्त्रियांऐवजी माझा सल्ला घ्या, कारण मी एक पुरुष आहे आणि महिलांपेक्षा चांगले मत देऊ शकतो. वाचा-सप्टेंबर महिन्यात 4%ने उतरलं सोनं, फेस्टिव्ह सीझनआधी खरेदीची आहे सुवर्णसंधी असा देखील आरोप केला जात आहे की जेफ बेझोस यांच्या कंपनीमध्ये महिलांचे मत देखील विचारात घेतले जात नाही. अलेक्झांड्रा यांनी सांगितले की ब्लू ओरिजिनच्या एका अधिकाऱ्याने नासाच्या माजी अंतराळवीरांना सांगितले की तुम्ही स्त्रियांऐवजी माझा सल्ला घ्या, कारण मी एक पुरुष आहे आणि महिलांपेक्षा चांगले मत देऊ शकतो. वाचा-सप्टेंबर महिन्यात 4%ने उतरलं सोनं, फेस्टिव्ह सीझनआधी खरेदीची आहे सुवर्णसंधी दरम्यान ब्लू ओरिजिनच्या प्रवक्त्याने हे आरोप नाकारले आहेत. त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे की, 'अलेक्झांड्राना दोन वर्षांपूर्वी कंपनीतून काढून टाकण्यात आले आहे. ब्लू ओरिजिनच्या कोणत्याही कर्मचाऱ्याविरुद्ध भेदभाव किंवा छळाची अशी कोणतीही घटना नाही. हे सर्व टाळण्यासाठी आणि तक्रार करण्यासाठी कंपनीने कर्मचाऱ्यांना हॉटलाइनची सुविधा दिली आहे. ही हॉटलाइन 24 तास सुरू असते. तक्रार प्राप्त होताच कंपनी कारवाई देखील करते.'\nजगातील या श्रीमंत उद्योगपतीसमोर मोठी समस्या, कंपनीतील 21 कर्मचाऱ्यांनी केले गंभीर आरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97_%E0%A5%A8_%E0%A4%8F", "date_download": "2021-12-05T07:31:44Z", "digest": "sha1:JOROAVVWCDTNOQRCJUSEHFKVLDP5CYTB", "length": 10350, "nlines": 115, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "राष्ट्रीय महामार्ग २ ए - विकिपीडिया", "raw_content": "राष्ट्रीय महामार्ग २ ए\nरा.म. - यादी - भाराराप्रा - एन.एच.डी.पी.\nराष्ट्रीय महामार्ग २-ए हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. २५ किमी धावणारा हा महामार्ग उत्तर प्रदेश राज्यातील सिकंद्रा ह्या गावाला, त्याच राज्यातील भोगनीपूर ह्या गावाशी जोडतो[१]. सिकंद्रा व भोगनीपूर ही रा. म. २-ए वरील काही महत्त्वाची गावे आहेत.\n१ राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना\n२ हे सुद्धा पहा\nराष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना[संपादन]\nहा महामार्ग भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेल्या राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजने अनुसार सुवर्ण चतुष्कोण, पूर्व-पश्चिम व उत्तर-दक्षिण कॉरिडॉर प्रकल्पामध्ये येत नाही.\nभारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण\nराष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना\nभारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (क्रमांकानुसार)\nभारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (राज्यानुसार)\n^ भारतातील राष्ट्रीय महामार्गांचे सुरुवात व शेवट दर्शवीनारी यादी[मृत दुवा] विदागारातील आवृत्ती\nभारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे अधिकृत संकेतस्थळ\nभारत सरकार रस्ते आणि महामार्ग परिवहन मंत्रालयचे अधिकृत संकेतस��थळ\nराष्ट्रीय द्रुतगतीमार्ग १ • राष्ट्रीय द्रुतगतीमार्ग २\nदिल्ली–गुरगांव • मुंबई–पुणे • बंगळूर–म्हैसुर\nराष्ट्रीय महामार्ग (नवीन क्रमांक)\n१ • १-ए • १-बी • १-सी • १-डी • २ • २-ए • ३ • ४ • ४-ए • ४-बी • ५ • ५-ए • ६ • ७ • ७-ए • ८ • ८-ए • ८-बी • ८-सी • ८-डी • ८-ई • ९ • १० • ११ • ११-ए • ११-बी • १२ • १२-ए • १३ • १४ • १५ • १६ • १७ • १७-ए • १७-बी • १८ • १९ • २० • २१ • २१-ए • २२ • २३ • २४ • २४-ए • २५ • २५-ए • २६ • २७ • २८ • २८-ए • २८-बी • २९ • ३० • ३०-ए • ३१ • ३१-ए • ३१-बी • ३१-सी • ३२ • ३३ • ३४ • ३५ • ३६ • ३७ • ३७-ए • ३८ • ३९ • ४० • ४१ • ४२ • ४३ • ४४ • ४४-ए • ४५ • ४५-ए • ४५-बी • ४५-सी • ४६ • ४७ • ४७-ए • ४८ • ४९ • ५० • ५१ • ५२ • ५२-ए • ५२-बी • ५३ • ५४ • ५४-ए • ५४-बी • ५५ • ५६ • ५६-ए • ५६-बी • ५७ • ५७-ए • ५८ • ५९ • ५९-ए • ६० • ६१ • ६२ • ६३ • ६४ • ६५ • ६६ • ६७ • ६८ • ६९ • ७० • ७१ • ७१-ए • ७२ • ७२-ए • ७३ • ७४ • ७५ • ७६ • ७७ • ७८ • ७९ • ७९-ए • ८० • ८१ • ८२ • ८३ • ८४ • ८५ • ८६ • ८७ • ८८ • ९० • ९१ • ९२ • ९३ • ९४ • ९५ • ९६ • ९७ • ९८ • ९९ • १०० • १०१ • १०२ • १०३ • १०४ • १०५ • १०६ • १०७ • १०८ • १०९ • ११० • ११९ • १५० • १५१ • १५२ • १५३ • १५४ • २०० • २०१ • २०२ • २०३ • २०४ • २०५ • २०६ • २०७ • २०८ • २०९ • २१० • २११ • २१२ • २१३ • २१४ • २१५ • २१६ • २१७ • २१८ • २१९ • २२० • २२१ • २२२ • २२३ • २२४ • २२६ • २२७ • २२८\nकर्नाटक • केरळ • बिहार • गुजरात • मध्य प्रदेश • राजस्थान • तामीळनाडू • उत्तर प्रदेश • महाराष्ट्र\nराष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना • सुवर्ण चतुष्कोण • पूर्व-पश्चिम व उत्तर-दक्षिण कॉरिडॉर\nमृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख\nमृत बाह्य दुवे असणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ डिसेंबर २०१७ रोजी १३:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.maxmaharashtra.com/bs-politics/narayn-rane-criticized-shivsena-infront-of-cm-udhav-thackrey-in-sindhudurga-1041785", "date_download": "2021-12-05T07:27:40Z", "digest": "sha1:MFMRYRORTR3GLQMSMFHLBOBB5DTDEH5A", "length": 6306, "nlines": 76, "source_domain": "www.maxmaharashtra.com", "title": "मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नारायण राणेंचा शिवसेनेवर प्रहार", "raw_content": "\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nHome > Politics > मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नारायण राणेंचा शिवसेनेवर प्रहार\nमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नारायण राणेंचा शिवसेनेवर प्रहार\nटीम मॅक्स महाराष्ट्र | 9 Oct 2021 9:19 AM GMT\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाच्या उद्घाटनच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर आले होते. त्यामुळे या कार्यक्रमाकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. या कार्यक्रमात नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतच शिवसेनेवर टीकास्त्र सोडले. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाचे श्रेय आपलेच आहे, असा दावा राणे यांनी केलीय. जिल्ह्यात ज्या पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्या आहेत, त्यासाठी नारायण राणे यांचेच नाव आहे, दुसऱ्याचे नाव घेता य़ेऊ शकत नाही. या कार्यक्रमात राजकारण करू नये असं मला वाटत होतं, असे सांगत नारायण राणे यांनी शिवसेनेला टोले लागले.\nमुख्यमंत्री कार्यक्रमाआधी आपल्याला भेटले, आपल्या कानात काहीतरी बोलले पण आपण ते ऐकले नाही, असेही राणे यांनी यावेळी सांगितले. चिपी विमानतळाला ज्यांनी विरोध केला होता ती लोक व्यासपीठावर आहेत, पण आपण नाव घेऊन राजकारण करणार नाही, असे म्हणत राणे यांनी टीका केली. आदित्य ठाकरे लहान आहेत त्यांच्यावर आपण टीका करणार नाही ते टॅक्स फ्री आहेत, असा टोलाही राणेंनी लगावला. पण विमानतळाला पाणी नाही, वीज नाही तसेच ३४ कोटींचा रस्ताही नाही हा कसला विकास, असा सवाल त्यांनी वितारला. विमानतळ झाले आहे पण तिथे उतरल्यावर लोकांनी काय खड्डे पाहावेत का, असा सवाल उपस्थित करत राणे यांनी उपस्थित केला. उद्घाटनाचा कार्यक्रम एमआयडीसीचा आहे, म्हैसकर यांचा, प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा की देसाई कंपनीचा हे कळलंच नाही, अशा शब्दात राणे यांनी टीका केली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maxmaharashtra.com/max-woman/%E0%A4%A5%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%8D%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%89%E0%A4%9F/1583/", "date_download": "2021-12-05T07:28:20Z", "digest": "sha1:5CMQF2YEJRTIYVUKMN3TLEXCINOJH3A6", "length": 3445, "nlines": 74, "source_domain": "www.maxmaharashtra.com", "title": "थेट 'नासा'मधून सायंटिस्ट ऍस्ट्रोनॉट कॅन्डीडेड अनिमा पाटील", "raw_content": "\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nHome > मॅक्स वूमन > थेट 'नासा'मधून सायंटिस्ट ऍस्ट्रोनॉट कॅन्डीडेड अनिमा पाटील\nथेट 'नासा'मधून सायंटिस्ट ऍस्ट्रोनॉट कॅन्डीडेड अनिमा पाटील\nनासानं शोधलेल्या पृथ्वी सारख्या सात ग्रहांविषयी आणि त्यांच्या सूर्यमालेविषयी अधिक माहिती देत आहेत थेट नासामधून सायंटिस्ट ऍस्ट्रोनॉट कॅन्डीडेड अनिमा पाटील. नासाच्या केप्लर मिशनवर त्यांनी काम केलं आहे.\nhttps://www.facebook.com/animpatilsabale/ या लिंकवर आपण अनिमा पाटील यांच्याशी संपर्क करून प्रश्न विचारू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.maxmaharashtra.com/max-woman/when-news-anchor-crying/16145/", "date_download": "2021-12-05T07:46:40Z", "digest": "sha1:W2HJ5L7RK3J7CZFOCCC6XOR4GZGSGUDO", "length": 4272, "nlines": 73, "source_domain": "www.maxmaharashtra.com", "title": "जेव्हा बातम्या सांगताना ANCHOR रडते…", "raw_content": "\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nHome > मॅक्स वूमन > जेव्हा बातम्या सांगताना ANCHOR रडते…\nजेव्हा बातम्या सांगताना ANCHOR रडते…\nMSNBC या वाहिनीवरील रिचेल मद्दो या व्रत निवेदिकेला बातमी देता देता आपले अश्रू अनावर झाले. काही जन्मजात बालकांना आपल्या पालकांपासून वेगळं केले जात असल्याची बातमी वाचता वाचता रिचेल यांना अश्रू अनावर झाले. यासंबंधित बोलताना त्या म्हणाल्या की खरेतर कामाच्या ठिकाणी हे घडायला नको होते. म���त्र आलेले वाक्यच भयानक असल्याने अश्रू आवरणे कठिन झाले. याबाबत त्यांनी माफी ही देखील मागितली आहे. अमेरिकेत झिरो टोलरन्स या धोरणाअंतर्गत अनेक मुलांना त्यांच्या पालकांपासून वेगळ केले जात आहे. हे पालक अमेरिकेत अवैधरित्या राहत असल्याचे गुन्हे त्यांच्यावर आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या झिरो टोलरन्स पॉलिसी तसेच मुलांना पालकांपासून दूर करण्यावर सर्व देशातून टीका होत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.thosprahar.com/%F0%9F%85%B0%EF%B8%8F-amalner-katta-public-protest-of-the-tribal-development-department-for-conspiring-against-the-unjust-tribals-using-the-recommendations-of-honble-justice-hardas-samiti/", "date_download": "2021-12-05T08:55:45Z", "digest": "sha1:HEKW6ABZWALHEORDKVJ75U7MBI2RDHTB", "length": 21796, "nlines": 111, "source_domain": "www.thosprahar.com", "title": "?️ अमळनेर कट्टा.... मा.न्यायमूर्ती हरदास समितीच्या शिफारशी सोयीने वापरून अन्यायग्रस्त आदिवासींच्या विरोधात षडयंत्र करणाऱ्या आदिवासी विकास विभागाचा जाहीर निषेध - ThosPrahar News | Thos Nirbhid Marathi Batmya", "raw_content": "\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nवस्त्रहरणाच्या सीन शूटिंग नंतर ढसाढसा रडली द्रौपदी..पहा काय होत कारण..\nघाबरू नका हे आहेत उपाय आणि उपचार..\nअमळनेर: दामिनी पथकाचे मुंदडा विद्यालयात समुपदेशन..सर्व शाळांना देणार भेट..\nअमळनेर: एकतास येथे पिक नियोजनाची जलमिञांची गावसभा संपन्न..\nअमळनेर: सोनू भटू चौधरी यांची जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी व अंमळनेर तालुकाध्यक्ष छोटू रमेश चौधरी यांची निवड..\n️ अमळनेर कट्टा…. मा.न्यायमूर्ती हरदास समितीच्या शिफारशी सोयीने वापरून अन्यायग्रस्त आदिवासींच्या विरोधात षडयंत्र करणाऱ्या आदिवासी विकास विभागाचा जाहीर निषेध\n️ अमळनेर कट्टा…. मा.न्यायमूर्ती हरदास समितीच्या शिफारशी सोयीने वापरून अन्यायग्रस्त आदिवासींच्या विरोधात षडयंत्र करणाऱ्या आदिवासी विकास विभागाचा जाहीर निषेध\n️ अमळनेर कट्टा…. मा.न्यायमूर्ती हरदास समितीच्या शिफारशी सोयीने वापरून अन्यायग्रस्त आदिवासींच्या विरोधात षडयंत्र करणाऱ्या आदिवासी विकास विभागाचा जाहीर निषेध\nअमळनेर : मा.न्यायमूर्ती हरदास समितीच्या शिफारशी सोयीने वापरून अन्यायग्रस्त आदिवासींच्या विरोधात षडयंत्र करणाऱ्या आदिवासी विकास विभागाचा जाहीर निषेध करीत शासनाच्या आदिवासी विकास विभागाने काढलेले ७ जून आणि २० मे २०२१ चे पत्र मागे घ्यावे, शासन निर्णयानुसार धुळे येथे अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र तपासणी समितीचे कार्यालय व्हावे या मागनीचे निवेदन महाराष्ट्र आदिवासी ठाकूर जमात सेवा मंडळाच्या वतीने मा.मुख्यमंत्री व मा.राज्यपाल यांच्या नांवाने अमळनेरचे नायब तहसिलदार योगेश पवार यांना देण्यात आले.\nमहाराष्ट्र आदिवासी ठाकूर जमात सेवा मंडळातर्फे राज्यभर जिल्हाधिकारी, तहसील व प्रांत कार्यालयांवर आदिवासी विकास विभागाचा अन्यायकारक शासन निर्णयाच्या विरोधात निषेध नोंदवून निवेदन देण्याचे आंदोलन करण्यात आले.महाराष्ट्र ठाकूर सेवा मंडळाचे राज्य सरचिटणीस रणजित शिंदे,अमळनेर अध्यक्ष दिलीप ठाकूर,सचिव प्रकाश वाघ,उपाध्यक्ष संजय ठाकूर यांनी नायब तहसिलदार योगेश पवार यांना दिलेल्या निवेदनात पुढिल मागण्या करण्यात आलेल्या आहेत.\n१४जानेवारी २०१९ला कमिटी गठीत करण्यात आलेल्या मा.न्यायमूर्ती पी व्ही हरदास समितीने दिलेल्या अहवालातील शिफारशी नुसार दि.७ जून २०२१ ला आदिवासी विकास विभागाने काढलेले शासन परिपत्रक अन्यायग्रस्त अनुसूचित जमातीच्या लोकांवर अन्याय करणारे असून सदरचे पत्र रद्द करावे.या शासन पत्राद्वारे अनुसूचित जाती/जमातीचे लोकांना जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करतांना येत असलेल्या अडचणींना दूर करण्याऐवजी त्या मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात आलेल्या आहेत.जात वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे यासाठी सध्याच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्यासाठी,उपाययोजना होण्याऐवजी सर्वच प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट केलेली आहे.यामुळे आदिवासी उमेदवारांचे जात वैधता प्रमाणपत्रासाठी मानसिक, शारीरिक शोषण करणारी आदिवासी विकास विभागाचा व्यवस्था अधिकच निर्ढावणार आहे. म्हणून सदर GR चा महाराष्ट्र आदिवासी ठाकूर जमात सेवा मंडळ जाहीर निषेध नोंदविला आहे.सदर निर्णय त्वरित मागे घेणेत यावेत.\nतसेच दि.१३ सप्टेंबर २०१९ रोजीच्या शासन निर्णयानुसार धुळे येथे अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र तपासणी समितीचे मंजूर कार्यालयाचे मुख्यालय परस्पर नंदुरबार येथे हलविणेबाबत आदिवासी विकास विभागाचा दि.२०मे २०२१ शासन निर्णय ताबडतोब मागे घेण्यात यावा आणि जळगांव धुळे जिल्ह्यातील आदिवासिं च्या सोयीचे तपासणी समितीचे कार्यालय धुळे येथेच ठेवण्यात यावे अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री व मा.राज्यपाल यांच्या नावाने निवेदनात करण्यात आली आहे.सदर निवेदनाची एक प्रत अमळनेर प्रांताधिकारी कार्यालायलाही देण्यात आलेली आहे.\nअमळनेर : मा.न्यायमूर्ती हरदास समितीच्या शिफारशी सोयीने वापरून अन्यायग्रस्त आदिवासींच्या विरोधात षडयंत्र करणाऱ्या आदिवासी विकास विभागाचा जाहीर निषेध करीत शासनाच्या आदिवासी विकास विभागाने काढलेले ७ जून आणि २० मे २०२१ चे पत्र मागे घ्यावे, शासन निर्णयानुसार धुळे येथे अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र तपासणी समितीचे कार्यालय व्हावे या मागनीचे निवेदन महाराष्ट्र आदिवासी ठाकूर जमात सेवा मंडळाच्या वतीने मा.मुख्यमंत्री व मा.राज्यपाल यांच्या नांवाने अमळनेरचे नायब तहसिलदार योगेश पवार यांना देण्यात आले.\nमहाराष्ट्र आदिवासी ठाकूर जमात सेवा मंडळातर्फे राज्यभर जिल्हाधिकारी, तहसील व प्रांत कार्यालयांवर आदिवासी विकास विभागाचा अन्यायकारक शासन निर्णयाच्या विरोधात निषेध नोंदवून निवेदन देण्याचे आंदोलन करण्यात आले.महाराष्ट्र ठाकूर सेवा मंडळाचे राज्य सरचिटणीस रणजित शिंदे,अमळनेर अध्यक्ष दिलीप ठाकूर,सचिव प्रकाश वाघ,उपाध्यक्ष संजय ठाकूर यांनी नायब तहसिलदार योगेश पवार यांना दिलेल्या निवेदनात पुढिल मागण्या करण्यात आलेल्या आहेत.\n१४जानेवारी २०१९ला कमिटी गठीत करण्यात आलेल्या मा.न्यायमूर्ती पी व्ही हरदास समितीने दिलेल्या अहवालातील शिफारशी नुसार दि.७ जून २०२१ ला आदिवासी विकास विभागाने काढलेले शासन परिपत्रक अन्यायग्रस्त अनुसूचित जमातीच्या लोकांवर अन्याय करणारे असून सदरचे पत्र रद्द करावे.या शासन पत्राद्वारे अनुसूचित जाती/जमातीचे लोकांना जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करतांना येत असलेल्या अडचणींना दूर करण्याऐवजी त्या मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात आलेल्या आहेत.जात वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे यासाठी सध्याच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्यासाठी,उपाययोजना होण्याऐवजी सर्वच प्रक्रिया अत्यंत क्लि��्ट केलेली आहे.यामुळे आदिवासी उमेदवारांचे जात वैधता प्रमाणपत्रासाठी मानसिक, शारीरिक शोषण करणारी आदिवासी विकास विभागाचा व्यवस्था अधिकच निर्ढावणार आहे. म्हणून सदर GR चा महाराष्ट्र आदिवासी ठाकूर जमात सेवा मंडळ जाहीर निषेध नोंदविला आहे.सदर निर्णय त्वरित मागे घेणेत यावेत.\nतसेच दि.१३ सप्टेंबर २०१९ रोजीच्या शासन निर्णयानुसार धुळे येथे अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र तपासणी समितीचे मंजूर कार्यालयाचे मुख्यालय परस्पर नंदुरबार येथे हलविणेबाबत आदिवासी विकास विभागाचा दि.२०मे २०२१ शासन निर्णय ताबडतोब मागे घेण्यात यावा आणि जळगांव धुळे जिल्ह्यातील आदिवासिं च्या सोयीचे तपासणी समितीचे कार्यालय धुळे येथेच ठेवण्यात यावे अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री व मा.राज्यपाल यांच्या नावाने निवेदनात करण्यात आली आहे.सदर निवेदनाची एक प्रत अमळनेर प्रांताधिकारी कार्यालायलाही देण्यात आलेली आहे.\nआणि गावात निघाली जिवंत माणसाची प्रेतयात्रा..पाऊसच येईना..चिंता काही मिटेना..\nनिंब या गावची भविष्यामध्ये कडुनिंबाचे झाडांचे गाव म्हणून भविष्यामध्ये ओळख निर्माण होणार…\nपूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी…\nजेष्ठ नागरिकाच्या खिशातील पैसे चोरून नेणारा चोर अटकेत..अमळनेर पोलिसांनी अवघ्या 15 दिवसांत आरोपी शोधून घेतला ताब्यात…\nजेष्ठ नागरिकाच्या खिशातील पैसे चोरून नेणारा चोर अटकेत..अमळनेर पोलिसांनी अवघ्या 15 दिवसांत आरोपी शोधून घेतला ताब्यात…\nअमळनेरची सुपुत्री कु.यशवी राधेश्याम अग्रवाल हिचे घवघवीत यश\nठोसप्रहार न्यूज अँप डाउनलोड करा\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nअमळनेर : माईंड पार्लर मधील फलक, लोकांच्या चर्चेला उधाण…\nशशी थरूर यांचा 6 महिला खासदारांसोबत सेल्फी व्हायरल… कप्शनमुळे वादात..मागितली माफी…\nधक्कादायक: भाऊ झाला वैरी..अल्पवयीन बहिणीवरच केला भावांनी सतत बलात्कार..अल्पवयीन बहिणीवरच केला भावांनी सतत बलात्कार..गरोदर राहिल्यानंतर घटना उघडकीस..\nमहत्वाचे..पुरुषांच्या दाढी मुळे महिलांना जावे लागत आहे “या”आजाराला सामोरे..\nअमळनेर:अजून दोन तरुणी नेल्या पळऊन..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/bogus-drugs-cases-are-made-to-trap-celebrities-and-rich-people-blames-nawab-malik-aj-622301.html", "date_download": "2021-12-05T08:18:50Z", "digest": "sha1:OFDWNJJIFFDGBW7P2RVY6227XGSEO7RH", "length": 7378, "nlines": 81, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "समीर वानखेडेंवर नवाब मलिकांचे पुन्हा आरोप, मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी – News18 लोकमत", "raw_content": "\nसमीर वानखेडेंवर नवाब मलिकांचे पुन्हा आरोप, मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी\nसमीर वानखेडेंवर नवाब मलिकांचे पुन्हा आरोप, मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी\nक्रूझ ड्रग्ज प्रकरणात श्रीमंतांना (Bogus drugs cases are made to trap celebrities and rich people blames Nawab Malik) अडकवून वसुली केली जात असल्याचा आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.\nमुंबई, 24 ऑक्टोबर : क्रूझ ड्रग्ज प्रकरणात श्रीमंतांना (Bogus drugs cases are made to trap celebrities and rich people blames Nawab Malik) अडकवून वसुली केली जात असल्याचा आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. मुंबईत अंमली पदार्थ प्रकरणात जी कारवाई होत आहे, ती केवळ वसुलीच्या उद्देशाने केली (Nawab Malik demands SIT in drugs case) जात असून या प्रकरणी आपण मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं आहे. गौप्यस्फोटातून आलं सत्य समोर गोसावीच्या बॉडीगार्डनेच आर्यन खान अंमली पदार्थप्रकरणी गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे हे षडयंत्र समोर आलं आल्याचा दावा मलिक यांनी केला आहे. ज्यांच्याकडून पैसे वसूल करण्यात आले आहेत, तेदेखील याविषयी बोलतीलच, असंही त्यांनी म्हटलं आहे. केला वसुलीचा आरोप बोगस केसेस तयार करून सेलेब्रिटी आणि श्रीमंतांना त्यात अडकवायचं आणि त्यांच्याकडून तोडपाणी करून पैसे लाटायचे, असा उद्योग एनसीबीतील अधिकारी करत असल्याचा आरोप त्यांनी केला. बॉलिवूडमध्ये अंमली पदार्थप्रकरणी गेल्या वर्षी एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. बॉलिवूडधील अनेक कलाकारांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं. मात्र अद्याप एकालाही साधी अटकदेखील करण्यात आलेली नसल्याचं सांगत त्यांनी पुन्हा एकदा एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंवर टीकास्त्र सोडलं. हे वाचा- कर्मचाऱ्यांनो, तयार राहा 'या' तीन दिग्गज कंपन्या लवकरच बंद करणार वर्क फ्रॉम होम केली एसआयटीची मागणी एनसीबी अधिकाऱ्यांकडून होणारी वसुली ही चिंतेची बाब असून गोसावी कोण आहे, संघटित गुन्हेगारी सुरु झाली आहे का, या प्रश्नांचा शोध घेण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याची मागणी त्यांनी केली. परमबीर सिंह सारखे लोक पुन्हा सक्रीय झाले असून त्यामुळे तोडपाण्याचे प्रकार वाढले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सध्या आपण बीडला असून त्यानंतर परभणी आणि बीडला जाणार असून मुंबईत परत आल्यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.\nसमीर वानखेडेंवर नवाब मलिकांचे पुन्हा आरोप, मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/technology/redmi-note-11-series-will-launch-soon-price-and-features-leaked-mhpv-619561.html", "date_download": "2021-12-05T08:12:03Z", "digest": "sha1:TXG3ESKPDI7I3H7JCVZA53PN4M66YGEM", "length": 7465, "nlines": 84, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "8GB RAM सह लॉन्च होऊ शकतो Redmi Note 11, किंमत झाली लीक; हे आहेत फिचर्स – News18 लोकमत", "raw_content": "\n8GB RAM सह लॉन्च होऊ शकतो Redmi Note 11, किंमत झाली लीक; हे आहेत फिचर्स\n8GB RAM सह लॉन्च होऊ शकतो Redmi Note 11, किंमत झाली लीक; हे आहेत फिचर्स\nया फोनमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या फीचर्स बाबतची माहिती लीक झाली आहे. त्यामुळे हा फोन केव्हा लॉन्च होणार, याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.\nनवी दिल्ली, 18 ऑक्टोबर: स्मार्टफोन बनवणारी चीन येथील कंपनी शाओमी (Xiaomi) आपल्या रेडमी नोट (Redmi Note) सीरिजमधील नव्या जनरेशनमधील रेडमी नोट 11 (Redmi Note 11) लवकरच बाजारात लाँच करणार आहे. चीनमधील सोशल मीडिया Weibo वर कंपनीने रेडमी नोट 11 सीरिज लॉन्च करण्याचे संकेत दिले आहेत. कंपनी 11 नोव्हेंबरपूर्वी नोट 11 सीरिज लॉन्च करू शकते. अर्थात नवीन रेडमी नोट 11 आणि नोट 11 प्रो (Redmi Note 11 Pro) हे फोन बाजारात लाँच होण्यापूर्वीच त्यांची किंमत किती असू शकेल, याबाबतची माहिती लीक झाली आहे. शाओमी रेडमी नोट 11 सीरिजची किंमत किती असेल, याबाबतची माहिती लीक झाली आहे. त्यानुसार रेडमी नोट 11 स्मार्टफोन हा 6GB RAM आणि 128GB स्टोरेज आणि 8GB RAM आणि 128GB स्टोरेज अशा दोन प्रकारामध्ये लाँच केला जाईल. रेडमी नोट 11 या स्मार्टफोनमधील 6GB RAM + 128GB स्टोरेज असणाऱ्या फोनची किंमत 1,199 युआन म्हणजे सुमारे 14,000 रुपये आणि 8GB RAM + 128GB स्टोरेजच्या स्मार्टफोनची किंमत 1599 युआन म्हणजे सुमारे 18,500 रुपये असू शकते. हेही वाचा- Tata ची SUV Tata Punch भारतात लाँच, जाणून घ्या जबरदस्त कार्सचे फीचर्स आणि किंमत तर, रेडमी नोट 11 प्रो स्मार्टफोन तीन प्रकारांमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. यापैकी 6GB RAM + 128GB स्टोरेज फोनची किंमत 1599 युआन म्हणजेच सुमारे 18,500 रुपये असू शकते. त्याचप्रमाणे, 8GB RAM + 128 GB स्टोरेज असणाऱ्या फोनची किंमत 1799 युआन म्हणजे सुमारे 20,900 रुपये आणि 8 GB RAM + 256 GB स्टोरेज असणाऱ्या फोनची किंमत 1999 युआन म्हणजेच सुमारे 23,300 रुपये असू शकते. हेही वाचा- WhatsApp वर क्वालिटी कमी न करता असे पाठवा HD फोटो, पाहा सोपा पर्याय\nआगामी रेडमी नोट 11 स्मार्टफोनमध्ये तुम्हाला LCD पॅनल मिळू शकते, जे 120Hz रिफ्रेश रेटसह येईल. ऑप्टिक्सबद्दल बोलायचं झालं तर 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आणि 50 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा फोनमध्ये मिळू शकतो. डिव्हाइसमध्ये मीडिया टेक डायमेंसिटी 810 (MediaTek Dimensity 810) प्रोसेसर दिला जाऊ शकतो. फोनला 5000mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते, जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. गेल्या अनेक दिवसांपासून रेडमी नोट 11 सीरिज चर्चेत आहे. या फोनमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या फीचर्स बाबतची माहिती लीक झाली आहे. त्यामुळे हा फोन केव्हा लॉन्च होणार, याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.\n8GB RAM सह लॉन्च होऊ शकतो Redmi Note 11, किंमत झाली लीक; हे आहेत फिचर्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/prakash-shendge-criticizes-maharashtra-government-about-obc-reservation/", "date_download": "2021-12-05T07:23:34Z", "digest": "sha1:LI2JTW323VD2LBPPGFCHRNISTVP65KRZ", "length": 9005, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "ओबीसी समाजाच्या मागण्या मान्य केल्या नाही तर...; प्रकाश शेंडगेंचा सरकारला इशारा", "raw_content": "\nटांझानियातून आलेल्यांच्या संपर्कातील व्यक्तींची मुंबई पालिकेकडून तपासणी\nलाठ्या-काठ्या ही भाजपची संस्कृती; युपीतील ‘त्या’ घटनेवरून वडेट्टीवारांची टीका\nआरोग्यमंत्र्यांची माहिती, देशात नव्या व्हेरिएंटने बाधित रुग्णसंख्या ५ वर\nसाहित्य संमेलनात वास्तविक स्थितीवर भाष्�� केलं जातंय याचं समाधान-सचिन सावंत\nराज्यभरात राबवणार ‘समुद्र किनारा स्वच्छता मोहीम’, अमित ठाकरेंनी केले सहभागी होण्याचे आवाहन\nपाकिस्तान नसता तर यांनी आपले अपयश कुणावर लादले असते; कॉंग्रेसचा योगींवर निशाना\nओबीसी समाजाच्या मागण्या मान्य केल्या नाही तर…; प्रकाश शेंडगेंचा सरकारला इशारा\nओबीसी समाजाच्या मागण्या मान्य केल्या नाही तर…; प्रकाश शेंडगेंचा सरकारला इशारा\nमुंबई : निवडणुका जवळ आल्या की, राज्यातील राजकीय नेते ओबीसी (OBC) आरक्षणाचा मुद्दा लावून धरत एकमेकांवर टीका टिपण्णी करत असतात. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आज भाजप नेत्या पंकजा (Pankaja Munde) मुंडे, भाजप खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत.\nस्थानिक स्वराज्य संस्थामधील ओबीसी आरक्षण, वस्तीगृह, विद्यार्थ्यांचे शिक्षण तसेच इतर मुद्यांना घेऊन ओबीसी नेते प्रकाश शेंडगे (Prakash Shendge) यांनी राज्य सरकारला घेरलं. ओबीसींच्या मुद्यावर सरकार कुठेही आग्रही नाही. सारथीला सगळं काही मिळतं मग महाज्योतीला काहीच कसं मिळत नाही. विद्यार्थी वेतनाला पैसे मिळत नाहीत, असा आरोप शेंडगे यांनी केला. तसेच येत्या 26 तारखेला रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला जाणार आहे. तरीदेखील ओबीसी समाजाच्या मागण्या मान्य केल्या नाही तर, राज्य सरकारविरोधात राज्यभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रकाश शेंडगे यांनी राज्य सरकारला दिला आहे.\nपैसे कुठे गेले याची सरकार चौकशी करत नाही ‘सारथी’ला सगळं काही मिळतं मग ‘महाज्योती’ला काहीच कसं मिळत नाही. विद्यार्थी वेतनाला पैसे मिळत नाहीत. महाज्योतीच्या योजनेतून पायलट बनवण्यासाठी अडीच कोटी रूपयांचं कंत्राट दिलं गेलं. मात्र त्या कंपनीकडे एकही विमान नाही. कंपनी आधीच बंद पडलेली आहे. ही कंपनी नागपूरची आहे. महाज्योतीचे अध्यक्षही नागपूरचेच आहेत. पैसे कुठे गेले याची सरकार चौकशी करत नाही, असे प्रकाश शेंडगे म्हणाले आहेत.\nराज्यातील मंत्री रोज सकाळी विचार मांडतात, पण…; प्रीतम मुंडेंकडून सरकारचा खरपूस समाचार\nएसटी संपाबाबत शरद पवारांनी अनिल परबांना दिल्या ‘या’ महत्वाच्या सूचना\nसरकारचं ‘पॉवर सेंटर’ जिथे आहे तिथे मी आता उभा, पवारांच्या भेटीनंतर राऊतांचं वक्तव्य\nचंद्रकांत पाटलांच्या सत्ताबदलाच्या वक्तव्यावरुन संजय राऊतांचा खोचक ���ल्ला; म्हणाले, आधी…\nरुपाली पाटील मनसे सोडणार, बेधडक वक्तव्याने चर्चांना उधाण\nटांझानियातून आलेल्यांच्या संपर्कातील व्यक्तींची मुंबई पालिकेकडून तपासणी\nलाठ्या-काठ्या ही भाजपची संस्कृती; युपीतील ‘त्या’ घटनेवरून वडेट्टीवारांची टीका\nआरोग्यमंत्र्यांची माहिती, देशात नव्या व्हेरिएंटने बाधित रुग्णसंख्या ५ वर\nटांझानियातून आलेल्यांच्या संपर्कातील व्यक्तींची मुंबई पालिकेकडून तपासणी\nलाठ्या-काठ्या ही भाजपची संस्कृती; युपीतील ‘त्या’ घटनेवरून वडेट्टीवारांची टीका\nआरोग्यमंत्र्यांची माहिती, देशात नव्या व्हेरिएंटने बाधित रुग्णसंख्या ५ वर\nसाहित्य संमेलनात वास्तविक स्थितीवर भाष्य केलं जातंय याचं समाधान-सचिन सावंत\nराज्यभरात राबवणार ‘समुद्र किनारा स्वच्छता मोहीम’, अमित ठाकरेंनी केले सहभागी होण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagirikhabardar.com/archives/2045", "date_download": "2021-12-05T08:49:05Z", "digest": "sha1:JPVRPXVIRCFSEMMUV4IS3MEDPBSVZUIN", "length": 7950, "nlines": 124, "source_domain": "ratnagirikhabardar.com", "title": "कशेडी घाटात टँकर उलटून वायूगळती; मार्गावरील वाहतूक ठप्प | रत्नागिरी खबरदार", "raw_content": "\nHome रत्नागिरी कशेडी घाटात टँकर उलटून वायूगळती; मार्गावरील वाहतूक ठप्प\nकशेडी घाटात टँकर उलटून वायूगळती; मार्गावरील वाहतूक ठप्प\nखेड : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील धामणदेवी हद्दीत ज्वलनशील वाहतूक करणारा टँकर उलटून झालेल्या अपघातात टँकरमधून वायूगळती झाल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. मंगळवारी रात्री ९.३० ते १०.३० या कालावधीत महामार्ग ठप्प झाला होता. मुंबईहून लोटेच्या दिशेने ज्वलनशील वाहतूक करणारा टैंकर चालकाचे अचानक नियंत्रण सुटल्याने घाटातील धामणदेवी हद्दीनजीक टैंकर उलटून अपघात झाला होता. या अपघातानंतर वायूगळती सुरु झाल्याने सुरक्षेच्या दृष्टीने या मार्गावरील वाहतूक थांबवण्यात येऊन घाटाला पर्यायी असलेल्या विन्हेरे मार्गावरून वाहतूक वळवण्यात आली होती. अखेर रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास वायू गळती थांबवून महामार्ग वाहतुकीस खुला करण्यात आला. मात्र ठप्प झालेल्या वाहतुकीमुळे प्रवाशांचा चांगलाच खोळंबा झाला.\nPrevious articleरत्नागिरी- आंबा घाटातील कामासाठी शासनाकडे अडीच कोटीचा प्रस्ताव रवाना\nNext articleजिल्ह्यात शिक्षक भरतीच्या प्रक्रियेला प्रारं��\nजिल्ह्यात आज 5 नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद\nभोस्ते शिवसेना विभागप्रमुखपदी युवराज गुजर यांची निवड\nसुकिवली प्राथमिक शाळेत मनसेतर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप\nदहावीच्या परीक्षांविषयी राज्य सरकार जीआर काढण्याच्या तयारीत\n“शिवसेनेचे १२ आमदार आमच्या संपर्कात, लवकरच सत्ता बदल होईल”; भाजप नेत्याचा...\nपोटनिवडणुकीमुळे तसेच अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे पालिकेच्या घरपट्टी वसुलीला ब्रेक\nमुंबई महापालिकेचे माजी आयुक्त के.नलिनाक्षन यांचं निधन, घरात पूजा करत असताना...\nवर्षा राऊत यांना नव्याने ईडीचे समन्स\nपंतप्रधान मोदींनी प. बंगालसाठी जाहीर केलेल्या मदतीवर ममता बॅनर्जी यांची टीका\nफुणगूस येथे रुग्णवाहिकेचे लोकार्पण\nपोपटराव पवार यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान\nजिल्ह्यात आज 5 नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद\nज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे निधन\nभोस्ते शिवसेना विभागप्रमुखपदी युवराज गुजर यांची निवड\nकोकण रेल्वे मधील प्लास्टिक मिश्रित वड्याने दोन वर्षाच्या मुलाची प्रकृती बिघडली\nदुचाकीसह दाम्पत्य कोसळले नदीत\nझाकण उघडे असल्याने महिला पडली गटारात\nखेड न. प. तर्फे विनामास्क फिरणाऱ्यांकडून साठ हजारांचा दंड वसूल\nहलगर्जीपणामुळे रुग्णाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दोन डॉक्टरांवर गुन्हा दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/krida/mandar-lad-online-chess-winner-2369", "date_download": "2021-12-05T08:07:23Z", "digest": "sha1:DX3OLDNWO2FY2UHVIJ7B5O4FQ25CNKRR", "length": 5031, "nlines": 50, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "मंदार लाड ऑनलाईन बुद्धिबळात विजेता", "raw_content": "\nमंदार लाड ऑनलाईन बुद्धिबळात विजेता\nगोवा बुद्धिबळ संघटनेतर्फे घेण्यात आलेल्या राज्य पातळीवरील पहिल्या ऑनलाईन ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेत बार्देश तालुक्याच्या मंदार लाड याने विजेतेपद मिळविले. त्याने ९ फेऱ्यांतून ८ गुणांची कमाई केली.\nतिसवाडी तालुक्याचा फिडे मास्टर नीतिश बेलुरकर याला उपविजेतेपद, तर बार्देशच्या पार्थ साळवी याला तिसरा क्रमांक मिळाला. व्हिवान बाळ्ळीकर याला चौथा क्रमांक मिळाला. याशिवाय शेन ब्रागांझा, साईरुद्र नागवेकर, आर्यन रायकर, कपिल पावसे, शेखर सिरसाट, तेजस शेट वेरेकर, आलेक्स सिक्वेरा, अन्वेश बांदेकर, अनिरुद्ध पार्सेकर, जॉय काकोडकर, हर्ष डागरे, वसंत नाईक, साईराज वेर्णेकर, लव्ह काक���डकर, उत्कर्ष गणपुले, नदिश सावंत यांना अनुक्रमे पाचवा ते विसावा क्रमांक मिळाला.\nमहिला गटात तिसवाडीची तन्वी हडकोणकर अव्वल ठरली. तिसवाडीच्याच प्रज्ञा काकोडकर हिला दुसरा, तर मुरगावच्या वालंका फर्नांडिस हिला तिसरा क्रमांक मिळाला.\nस्पर्धेत राज्यभरातील ६६ बुद्धिबळपटूंनी भाग घेतला. यशस्वी स्पर्धकांचे संघटनेचे अध्यक्ष वीजमंत्री नीलेश काब्राल व सचिव किशोर बांदेकर यांनी अभिनंदन केले आहे.\nराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या २० वर्षांखालील ऑनलाईन ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेसाठी गोव्याचा इंटरनॅशनल मास्टर लिऑन मेंडोसा व फिडे मास्टर नीतिश बेलुरकर यांनी सहभाग निश्चित केला आहे. त्यांच्याव्यतिरिक्त मंदार लाड, पार्थ साळवी, व्हिवान बाळ्ळीकर, शेन ब्रागांझा, तन्वी हडकोणकर, साईरुद्र नागवेकर राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत खेळतील. आर्यन रायकर राखीव खेळाडू आहे.\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/frp-rakkm", "date_download": "2021-12-05T07:33:45Z", "digest": "sha1:UITMHTP5BR64LCFGD56KI34RQCSBXFNO", "length": 11975, "nlines": 235, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nशेतकऱ्यांच्या हीतासाठी साखर आयुक्तालयाची शक्कल, मानांकनातून समोर येणार कारखान्याचा कारभार\nएफ.आर.पी रक्कम ही एकरकमी मिळावी याकरिता शेतकऱ्यांची आंदोलने होत आहेत. मात्र, अशी वेळ शेतकऱ्यांवर येऊ नये किंवा कारखान्याचा (Sugar Factory) कारभार कसा आहे याची माहिती ...\n, काय करावं आणि काय नाही; डॉ. भोंडवेंनी दिला सल्ला\nAurangabad | औरंगाबादमध्ये कोल्ड्रिंक्सची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात, नागरिकांनी पळवले बॉक्स\nसाहित्य संमेलनाचा आज पवारांच्या उपस्थितीत समारोप\nअवकाळी पावसानंतर डोंबिवलीत दाट धुक्याची चादर, हवेत गारवा\nताज्या बातम्या2 hours ago\nभाजपनंच 180 एमएलटी पाणीकपात पुणेकरांना सहन करायला लावली, जयंत पाटलांचं फडणवीसांना प्रत्युत्तर\nबीडमध्ये आगार प्रशासनाकडून आंदोलन उधळून लावण्याचा प्रयत्न; महिला कर्मचाऱ्यांना आश्रू अनावर\nJalana | नागरिकांनी कोव्हिड संदर्भातील नियम आणि सूचनांचं पालन करावं, राजेश टोपेचं आवाहन\nओमिक्रॉनबाधित रुग्ण महाराष्ट्रात आला तेव्हा विमानतळावर RTPCR सुविधा नव्हती – प्रदीप आवटे\nMumbai | राज्यात ओमिक्रॉनचा शिरकाव, नागरिकांमध्ये धाकधुक वाढली, डॉ. रवी गोडसे काय म्हणाले \nSpecial Report | उंचीचा थरार जेव्हा थरकापात बदलतो\nKiara Advani| रास्पबेरी पिंक लेहेंगा परिधान करुन कियारा अडवाणीने लावली इंटरनेटवर आग , लेहेंग्याची किंमत ऐकून अवाक व्हाल\nफोटो गॅलरी15 mins ago\nTravel Special : लग्नाआधी मित्रांसोबत चिल करायचंय मग ‘या’ खास ठिकाणी बॅचलर पार्टी करा\nFace Pack : हिवाळ्यात ‘हे’ घरगुती फेसपॅक त्वचेवरील चमक वाढवण्यास मदत करतील\nRasika Sunil Honeymoon | मालदिवच्या निळ्याशार समुद्रात रसिका सुनीलचे निवांत क्षण\nफोटो गॅलरी2 hours ago\nWinter Food : हिवाळ्यात दररोजच्या आहारामध्ये ‘या’ पदार्थांचा समावेश करणे फायदेशीर\nलाईफस्टाईल फोटो2 hours ago\nLavender Oil : निरोगी त्वचेसाठी अशा प्रकारे लॅव्हेंडर तेलाचा वापर करा, वाचा\nWinter Care : कोरडेपणामुळे चेहरा निस्तेज झाला आहे तर ‘हे’ घरगुती उपाय फायदेशीर\nChandra Darshan 2021: सूर्यग्रहणानंतरचे चंद्रदर्शन तुमचे नशीब बदलून टाकेल\nMars Transit Zodiac | आता वाईट काळ संपलाच म्हणून समजा , मंगळ ग्रह दिशा बदलणार, 4 राशींचे नशीब पालटणार\nफोटो गॅलरी17 hours ago\n4 Dec 2021 Surya Grahan 2021 Photos | वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाचे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल “हिरा है सदा के लिए”\nमी किंवा मटन दोघांपैकी एकाला निवड; पतीची पत्नीकडे अजब मागणी, बायकोने निवडले चक्क मटन\nSkin Care : दही आणि काकडीची पेस्ट चेहऱ्याला लावा आणि तजेलदार त्वचा मिळवा\nयंदाच्या सवाई गंधर्व महोत्सवावर ओमीक्रॉनचे सावट ; आयोजक घेणार उपमुख्यमंत्र्यांची भेट\n..तर Emergency Fund अडचणीच्या वेळी कामी येणार, किती अन् कशी गुंतवणूक करावी\nKiara Advani| रास्पबेरी पिंक लेहेंगा परिधान करुन कियारा अडवाणीने लावली इंटरनेटवर आग , लेहेंग्याची किंमत ऐकून अवाक व्हाल\nफोटो गॅलरी15 mins ago\nभारतीय मोटारसायकल बाजारात Hero MotoCorp ला पछाडत Bajaj Auto ची पहिल्या नंबरवर झेप\nNashik| साहित्य संमेलनात पुस्तकांचे मार्केट डाऊन, ऑनलाईनला तेजी; 5 वर्षांत खरेच वेगळे चित्र असेल\nसेन्सेक्समधील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांचे बाजारमूल्य 1.29 लाख कोटींनी वाढले, TCS ला सर्वाधिक नफा\nNagpur alert | सरकारी नोकरीचे आमिष, सव्वापाच लाखांनी गंडविले\nपर्यटनाचा प्लॅन बनवत आहात तर ‘या’ क्रेडिट कार्डच्या माध्यमातून मिळू शकतात चांगल्या ऑफर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/lifestyle/health-tips-madhuri-dixit-skin-and-hair-care-tips-tp-559637.html", "date_download": "2021-12-05T08:45:25Z", "digest": "sha1:R7I2Z7LSGTSCJ6VW22AMJYQJLFJFROW3", "length": 9643, "nlines": 84, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "माधुरी दीक्षितसारखे केस हवेत? फॉलो करा तिने दिलेल्या खास Tips – News18 लोकमत", "raw_content": "\nमाधुरी दीक्षितसारखे केस हवेत फॉलो करा तिने दिलेल्या खास Tips\nमाधुरी दीक्षितसारखे केस हवेत फॉलो करा तिने दिलेल्या खास Tips\nDIY Madhuri Dixit Hair Care Routine: स्किनबरोबर केसांसाठीही माधुरीने टिप्स दिल्या आहेत. आपण आपल्या केसांची कशी काळजी घेतो हे तिने या व्हिडीओमध्ये सांगितलं आहे.\nदिल्ली, 2 जून : माधुरी दीक्षित (Madhuri Dixit)वयाने कितीही मोठी झाली, तरी ती अजूनही अनेकांच्या हृदयातली धकधक गर्ल आहे. तिचा एक खास चाहता वर्ग आहे. माधुरिच्या अभिनयाचे डान्सचे (Madhuri Dixit Dancing)सगळेच वेडे आहेत. पण तिचं आरस्पानी सौंदर्य(Beauty)आणि कायम राखलेल्या फिटनेसवर (Fitness) प्रेम करणाऱ्यांचींही संख्या कमी नाही. माधुरी दीक्षितकडे पाहून तिने पन्नाशी ओलांडली यावर विश्वासच बसत नाही. या वयातल्या इतरांना अहो-जाहो करतो आपण, पण माधुरीबद्दल आदर तितकाच असला तरी तिच्या चिरतरुण सौंदर्यामुळे तिचा एकेरी उल्लेखच हवाहवासा वाटतो. माधुरी दीक्षित नेने नेहमी सोशल मीडियावरून (Social Media) आपल्या चाहत्यांशी संवाद साधते. तिने आपल्या सौंदर्याचं सिक्रेट (Secret) सोशल मीडियावर शेअर केलं आहे. निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी हेल्दी लाइफस्टाइल (Healthy Lifestyle) असणं फार महत्वाचं आहे, असं तिचं मत आहे. आपली जीवनशैली निरोगी नसेल तर, त्याचा परिणाम केवळ आपल्या आरोग्यावरच होत नाही तर त्वचा आणि केसांवरही होतो. स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी भरपूर पाणी (Drink water) प्या असं माधुरी सांगते. पाणी शरीरातून टॉक्सिन बाहेर टाकण्यास मदत करतं. पाणी त्वचेला हायड्रेट देखील ठेवतं, म्हणून योग्य आहार आणि बायोटिन व्हिटॅमिन सप्लिमेंट्स यांच्याबरोबर पाणी प्यावं. स्किनबरोबर केसांसाठीही माधुरीने टिप्स दिल्या आहेत. आपल्या ट्विटर हँडलवरून तिने या ब्युटी टिप्स दिल्या आहेत. आपण आपल्या केसांची कशी काळजी घेतो हे तिने या व्हिडीओमध्ये सांगितलं आहे. केसांच्या चांगल्या वाढीसाठी, केसं कापणं आवश्यक आहे. त्यामुळे खराब केस, दुभंगलेली टोकं (Splitends) निघून जातात आणि केसांची चांगली वाढ होते.\nमाधुरीच्या टिप्स केसांमध्ये ड्रायर आणि आयनिंग मशिन जास्त प्रमाणात वापरल्याने केस खराब होतात. त्यामु���े त्यांचा वापर कमी करा. साध्या टॉवेलमुळेही खसाखसा केस पुसले तर केसांचं नुकसान होतं आणि त्याने केस कोरडे होत नाहीत. त्यामुळे मायक्रोफायबर कपड्याचा वापर करावा. जर, आपल्याला केस गळती आणि डोक्यातील कोंड्यापासून मुक्ती हवी असेल तर, केस फार गरम पाण्याने अजिबात धुऊ नका. स्काल्पला नुकसान झालं तर त्याने केस खराब होऊ शकते. फक्त कोमट किंवा थंड पाण्याने केस धुवा. कंगव्याने जोरात केस विंचरल्याने ते तुटतात त्याऐवजी केस हळूवारपणे ब्रश करा. खूप थंड ठिकाणी राहणाऱ्यांना आपलं केस मंकीकॅप किंवा स्कार्फने झाकून ठेवावेत. केसांना तेलाने नियमित मॉलिश करणं आवश्यक आहे. त्याने केसांचं पोषण होतं. तेल कसं बनवायचं यासाठी माधुरी यांनी काही टिप्स सांगितल्या आहेत. अर्धा कप खोबरेल तेलात 15 ते 20 कढीपत्त्यांची पानं, मेथीदाणे आणि कांद्याचे छोटे तुकडे टाका. या सगळ्या वस्तू उकळा. 2 दिवस तसंच ठेवा. त्यानंतर केसांसाठी वापरा. हेअर मास्क कसा बनवायचा यासाठी माधुरी यांनी काही टिप्स सांगितल्या आहेत. केळं, 2 चमचे दही आणि एक चमचा हळद एकत्र करून केसांना लावा. वरुन शॉवर कॅप घाला. 40 मिनिटांनी शॅम्पूने धुवून टाळा. त्यानंतर केसांना कंडीश्नर करू नका. या पॅकने केस मऊ आणि चमकदार बनतील.\nमाधुरी दीक्षितसारखे केस हवेत फॉलो करा तिने दिलेल्या खास Tips\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra/ncp-rohit-pawar-tweet-health-department-examinations-maharashtra-government-sgy-87-2635244/", "date_download": "2021-12-05T08:33:49Z", "digest": "sha1:L2X3LYMCZIML3WUWNWOHXMUNH23Q3IEP", "length": 23241, "nlines": 229, "source_domain": "www.loksatta.com", "title": "NCP Rohit Pawar Tweet Health Department Examinations Maharashtra Government sgy 87 | \"...भविष्याशी खेळणं योग्य नाही,\" परीक्षा गोंधळावरुन रोहित पवारांचा संताप; सरकारला घरचा आहेर", "raw_content": "रविवार, ५ डिसेंबर, २०२१\n\"…भविष्याशी खेळणं योग्य नाही,\" परीक्षा गोंधळावरुन रोहित पवारांचा संताप; सरकारला घरचा आहेर\n“…भविष्याशी खेळणं योग्य नाही,” परीक्षा गोंधळावरुन रोहित पवारांचा संताप; सरकारला घरचा आहेर\n“उमेदवार मोठ्या कष्टाने अभ्यास करतात आणि आई-वडील पदरमोड करुन मोठ्या आशेने मुलांचा खर्च करतात”\nWritten By लोकसत्ता ऑनलाइन\n\"उमेदवार मोठ्या कष्टाने अभ्यास करतात आणि आई-वडील पदरमोड करुन मोठ्या आशेने मुलांचा खर्च करतात\"\nआरोग्य विभागाच्या पदभरती परीक्षांतील गोंधळामुळे विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. २४ ऑक्टोबरला होणाऱ्या परीक्षेसाठी उमेदवारांनी पसंती दिलेल्या केंद्राऐवजी दूरचे केंद्र, सकाळच्या सत्रातील परीक्षेसाठी एका जिल्ह्य़ातील आणि दुसऱ्या सत्रातील परीक्षेसाठी दुसऱ्याच जिल्ह्य़ातील केंद्र, परीक्षा शुल्क न भरलेल्या उमेदवारांना प्रवेशपत्र असे प्रकार समोर आले असून, परीक्षा पुढे ढकलूनही परीक्षा नियोजनातील गोंधळाबाबत उमेदवारांकडून तीव्र संताप करण्यात आला आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीदेखील संताप व्यक्त केला असून सरकारला घरचा आहेर दिला आहे.\nरोहित पवार यांनी ट्वीट केलं असून परीक्षा घेणाऱ्या कंपन्या त्यांच्या भविष्याशी खेळतात, हे योग्य नाही असं म्हटलं आहे. तसंच येत्या काळात सर्व परीक्षा एमपीएससीमार्फतच घेण्यात याव्यात अशी विनंती केली आहे.\nVideo : बुलढाण्यातील वस्तीत शिरला वाघ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण\nVideo : राष्ट्रवादीचं सरकारमधील स्थान आणि काँग्रेसची साथ… जयंत पाटील यांची रोखठोक मुलाखत\n“खुंटा बळकट करण्यासाठीच गुजरातचे मुख्यमंत्री इथे…”, संजय राऊतांची भाजपावर खोचक टीका\nनव्या शिक्षण धोरणातून आत्मविश्वास निर्माण व्हावा – मोहन भागवत\nपरीक्षा गोंधळाचा नवा ताप : उमेदवारांना दिलेल्या केंद्रांत पुन्हा घोळ; आरोग्य विभागाच्या पदभरती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह\n“एकाच दिवशी दोन परीक्षांसाठी वेगवेगळ्या जिल्ह्यात परीक्षा केंद्र आल्याने अनेकांना एका परीक्षेला मुकावं लागणार आहे. शासनाने परीक्षा घेणाऱ्या कंपनीला संबंधित अडचण सोडवण्याचे निर्देश तत्काळ द्यावेत आणि मदत केंद्र सुरू करून परीक्षार्थ्यांच्या सोयीनुसार परीक्षा केंद्र रिलोकेट करावेत,” अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.\nएकाच दिवशी दोन परीक्षांसाठी वेगवेगळ्या जिल्ह्यात परीक्षा केंद्र आल्याने अनेकांना एका परीक्षेला मुकावं लागणार आहे. शासनाने परीक्षा घेणाऱ्या कंपनीला संबंधित अडचण सोडवण्याचे निर्देश तत्काळ द्यावेत आणि मदत केंद्र सुरू करून परीक्षार्थ्यांच्या सोयीनुसार परीक्षा केंद्र रिअलोकेट करावेत.\n“तसंच कोणत्याही परिस्थितीत ही परीक्षा पुढं ढकलू नये. वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी फी न घेता प्रत्येक परिक्षार्थ्याकडून एकाच पदाची फी घ्यावी. शिवाय पहिल्या वेळी परीक्षा रद्द झाल्याने आता सर्व परीक्षार्थींना परी���्षेला जाण्यासाठी एसटीचा प्रवास मोफत करायला हवा,” अशी मागणीही मांडली आहे.\nतसंच कोणत्याही परिस्थितीत ही परीक्षा पुढं ढकलू नये. वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी फी न घेता प्रत्येक परिक्षार्थ्याकडून एकाच पदाची फी घ्यावी. शिवाय पहिल्या वेळी परीक्षा रद्द झाल्याने आता सर्व परीक्षार्थींना परीक्षेला जाण्यासाठी एसटीचा प्रवास मोफत करायला हवा.\n“उमेदवार मोठ्या कष्टाने अभ्यास करतात आणि आई-वडील पदरमोड करुन मोठ्या आशेने मुलांचा खर्च करतात, पण परीक्षा घेणाऱ्या कंपन्या त्यांच्या भविष्याशी खेळतात, हे योग्य नाही. म्हणून कृपया येत्या काळात सर्व परीक्षा MPSC मार्फतच घेण्यात याव्यात, ही कळकळीची विनंती,” असल्याचं ते म्हणाले आहेत.\nउमेदवार मोठ्या कष्टाने अभ्यास करतात आणि आई-वडील पदरमोड करुन मोठ्या आशेने मुलांचा खर्च करतात, पण परीक्षा घेणाऱ्या कंपन्या त्यांच्या भविष्याशी खेळतात, हे योग्य नाही. म्हणून कृपया येत्या काळात सर्व परीक्षा #MPSC मार्फतच घेण्यात याव्यात, ही कळकळीची विनंती.@CMOMaharashtra\nआरोग्य विभागाच्या सहा हजार पदांसाठी राज्यभरातून तीन ते चार लाख उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. या सर्व उमेदवारांना या नियोजनातील गोंधळाचा फटका बसला आहे. यापूर्वी आरोग्य विभागाची परीक्षा नियोजनातील गोंधळामुळे रद्द करावी लागली होती. त्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी झाल्या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त करून संबंधित ‘न्यासा’ कंपनीच्या कामाबाबत नाराजी प्रकट के ली होती. त्यानंतरही याच कं पनीद्वारे २४ ऑक्टोबर आणि ३१ ऑक्टोबरला परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार २४ ऑक्टोबरच्या परीक्षेसाठी उमेदवारांना प्रवेशपत्र उपलब्ध करून दिल्यानंतर नियोजनात झालेला नवा गोंधळ लक्षात येऊन उमेदवार चक्रावून गेले आहेत.\nअनेक विद्यार्थ्यांनी दोन पदांसाठी अर्ज केला असल्याने संबंधित विद्यार्थ्यांला एकाच परीक्षा केंद्रावर परीक्षा देणे शक्य असताना दोन सत्रांतील परीक्षासाठी दोन वेगळ्या जिल्ह्य़ांतील परीक्षा केंद्रे देण्यात आली आहेत. त्यामुळे दोन परीक्षांसाठीचे शुल्क भरलेल्या उमेदवारांना एका परीक्षेला मुकावे लागणार आहे.\nदरम्यान, आरोग्य विभागाच्या पदभरती परीक्षेत गोंधळ झाला असल्यास प्रशासनाने बौद्धिक दिवाळखोरी जाहीर करावी, अशी परखड भूमिका माजी सनदी अधिकारी महेश झगडे यांनी समाजमाध्यमांद्वारे मांडली आहे.\n’आरोग्य विभागाकडून गट क आणि गट डमधील पदांची भरती प्रक्रिया खासगी कंपन्यांद्वारे राबवण्यात येत आहे.\n’या प्रक्रियेसाठी निवडलेली ‘न्यासा’ कंपनी काळ्या यादीतील असल्याचा आक्षेप उमेदवारांकडून नोंदवण्यात आला होता. त्यानंतर सप्टेंबरमध्ये परीक्षेचे नियोजन करण्यात आले होते.\n’मात्र त्यावेळी परीक्षा केंद्र आणि प्रवेशपत्रांबाबत झालेल्या गोंधळामुळे परीक्षा पुढे ढकलण्याची नामुष्की आरोग्य विभागावर ओढवली होती.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nमराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.\n‘बुद्धिस्ट सर्किट’ विकासातून पर्यटनास चालना\n निम्मा भारत लसीकृत झाला; आरोग्य मंत्र्यांनी ट्वीट करून दिली माहिती\nVIRAL VIDEO : सुंदर एअर होस्टेसने विमानतळावरच केला डान्स; Lazy Lad गाण्यावर तिचे स्टेप्स पाहून तुम्ही म्हणाल…\n’ शुबमन गिलनं चौकार ठोकताच वानखेडेवर प्रेक्षकांनी दिल्या घोषणा; VIDEO व्हायरल\nकाँग्रेस नेत्याने युपीच्या उपमुख्यमंत्र्यांना ‘त्या’ वक्तव्यावरून सुनावले; म्हणाले, “लुंगी घालणारी प्रत्येक व्यक्ती….”\n“इंदिरा गांधींच्या काळात ‘नाही’ म्हणण्याची मुभा होती, पण आता काँग्रेसमध्ये…”, गुलाम नबी आझाद यांचा पक्षनेतृत्वावर निशाणा\n“प्रत्येक माणसाला बजावून एकच सांगायचं…लढ”, प्रसाद ओकची पोस्ट व्हायरल\nVideo : बुलढाण्यातील वस्तीत शिरला वाघ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण\nनवीन अवतारात सादर होणार KTM 390 Adventure २०२२, जाणून घ्या काय आहेत खास वैशिष्ट्ये\nबाबा रामदेव यांच्याकडून जाणून घ्या, ‘या’ ४ योगासनांमुळे रक्तदाब कसा नियंत्रित होईल\nनागालँडमध्ये गोळीबारात १३ नागरिकांचा मृत्यू ; राहुल गांधींचा भारत सरकारला संतप्त सवाल, म्हणाले…\n“मी कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही, पण….;” कंगना रणौतचं उत्तर प्रदेश निवडणुकांबद्दल महत्वाचं विधान\nपहिल्या पत्नीवर फरहान अख्तरचे होते जीवापाड प्रेम, ‘या’ अभिनेत्याच्या भावामुळे मोडला १९ वर्षांचा संसार\nPHOTOS : IPL २०२२ पूर्वी मुंबई इंडियन्सनं संघाबाहेर केलेले २० क्रिकेटपटू; ‘हे’ दोघे आहेत मराठी\nPhotos : मुंबईत गेट वे ऑफ इंडियाजवळ जगातील सर्वात मोठा राष्ट्रध्वज, १४०० किलोच्या तिरंग्याचे खास फोटो\nVideo : राष्ट्रवादीचं सरकारमधील स्थान आणि काँग्रेसची साथ… जयंत पाटील यांची रोखठोक मुलाखत\n“खुंटा बळकट करण्यासाठीच गुजरातचे मुख्यमंत्री इथे…”, संजय राऊतांची भाजपावर खोचक टीका\nनव्या शिक्षण धोरणातून आत्मविश्वास निर्माण व्हावा – मोहन भागवत\nवरसोली येथे पॅरासेलिंगचा दोर तुटून अपघात ; दोन महिला बचावल्या, पर्यटकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चच्रेत\nराज्यात एकूण किती संशयितांची ओमायक्रॉन चाचणी नागरिकांनी काय काळजी घ्यावी नागरिकांनी काय काळजी घ्यावी\nOmicron in Maharashtra : चिंताजनक, करोनाचा ओमायक्रॉन विषाणू महाराष्ट्रात दाखल, कल्याण-डोंबिवलीत पहिला रुग्ण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/58305", "date_download": "2021-12-05T07:00:41Z", "digest": "sha1:N6QAPX56HECVKKRA2TO54CEUCF4ZSYFH", "length": 5449, "nlines": 110, "source_domain": "www.maayboli.com", "title": "नवे क्षण दे नव्याने भाळण्यासाठी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ / नवे क्षण दे नव्याने भाळण्यासाठी\nनवे क्षण दे नव्याने भाळण्यासाठी\nनवे क्षण दे नव्याने भाळण्यासाठी\nमनाचा मामला नाजुक तुझ्या-माझ्या\nपुरेसा वेळ घे हाताळण्यासाठी\nप्रसंगांच्या नदया वाहून जाणाऱ्या\nस्मृतींचे बांध ....ते सांभाळण्यासाठी\nदिला नाहीच तर कळणार कोठुन हे \nदिेलेला शब्द असतो पाळण्यासाठी \nखुशालीच्या क्षणांना ने तुझ्यासोबत\nउदासी ठेव मागे माळण्यासाठी\nअशी आत्मीयता आटून गेली की,\nनिखारे संभ्रमांचे पेटते ठेवू\nनवे क्षण दे नव्याने भाळण्यासाठी>>व्वा\nप्रसंगांच्या नदया वाहून जाणाऱ्या\nस्मृतींचे बांध ....ते सांभाळण्यासाठी >>सुंदर\nअशी आत्मीयता आटून गेली की,\nनिखारे संभ्रमांचे पेटते ठेवू\nकलेवर जाणिवांचे जाळण्यासाठी>>खूप आवडले\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/397359", "date_download": "2021-12-05T08:53:01Z", "digest": "sha1:QQWJRQUE3SQ5WGRA4NXK5L5DRK2GFFOR", "length": 2847, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"हेन्री तिसरा, पवित्र रोमन सम्राट\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"हेन्री तिसरा, पवित्र रोमन सम्राट\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nहेन्री तिसरा, पवित्र रोमन सम्राट (संपादन)\n०२:४१, १९ जुलै २००९ ची आवृत्ती\n१६४ बाइट्सची भर घातली , १२ वर्षांपूर्वी\n०१:५१, २९ जून २००९ ची आवृत्ती (संपादन)\nTXiKiBoT (चर्चा | योगदान)\n०२:४१, १९ जुलै २००९ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%89%E0%A4%95_%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%A8", "date_download": "2021-12-05T08:27:50Z", "digest": "sha1:HIZGL4K57ADTLJE6P4PMCKED2U6WSX47", "length": 4119, "nlines": 71, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जॉक कॅमेरॉन - विकिपीडिया", "raw_content": "\nजॉक कॅमेरॉन तथा होरेस ब्रेकेनरिज हर्बी कॅमेरॉन (५ जुलै, १९०५:पोर्ट एलिझाबेथ, दक्षिण आफ्रिका - २ नोव्हेंबर, १९३५:जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका) हा दक्षिण आफ्रिकाकडून १९२७ ते १९३५ दरम्यान २६ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.\nदक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट खेळाडू\nइ.स. १९०५ मधील जन्म\nइ.स. १९३० मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ ऑगस्ट २०२० रोजी ०४:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maxmaharashtra.com/bs-politics/use-of-central-agencies-for-politics-is-dangerous-for-bjp-itself-senior-journalist-prashant-tondon-has-done-analysis-of-the-present-situation-1069462", "date_download": "2021-12-05T08:52:40Z", "digest": "sha1:UGDNSPZI3FVQEBQC6UJAAZZN2UGIP5BP", "length": 3745, "nlines": 75, "source_domain": "www.maxmaharashtra.com", "title": "केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर भाजपसाठी धोकादायक ठरु शकतो का?", "raw_content": "\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nबेस्ट ऑफ न��खिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nHome > Politics > केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर भाजपसाठी धोकादायक ठरु शकतो का\nकेंद्रीय यंत्रणांचा गैरवापर भाजपसाठी धोकादायक ठरु शकतो का\nटीम मॅक्स महाराष्ट्र | 8 Nov 2021 4:45 PM GMT\nसध्या केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष देशात विविध राज्यांमध्ये दिसतो आहे. केंद्रीय यंत्रणांच्या वापरावरुनही केंद्र सरकारवर जोरदार टीका होते आहे. काँग्रेसने सत्तेत असताना केलेल्या चुकांची भाजप पुनरावृत्ती करत आहे का, केंद्र-राज्यांच्या वादात प्रादेशिक पक्ष अधिक ताकदवान होतात का यासर्व प्रश्नांचे विश्लेषण केले आहे ज्येष्ठ पत्रकार प्रशांत टंडन यांनी....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/article/attractive-papaya-crop/5fb75d7364ea5fe3bd06b534?language=mr&state=maharashtra", "date_download": "2021-12-05T08:00:29Z", "digest": "sha1:ZAD6EEBDIZZH42MC5RPPY7DPEK65P4O5", "length": 2883, "nlines": 60, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - उत्तम वाढीसह पपई पीक! - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nआजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nउत्तम वाढीसह पपई पीक\nशेतकऱ्याचे नाव - श्री. विकास काळे राज्य - महाराष्ट्र टीप - ०:५२:३४ @५ किलो प्रति एकर ठिबकद्वारे द्यावे. 👉 खरेदी साठी ulink://android.agrostar.in/productdetailsskuCode=AGS-CN-370क्लिक करा. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी क्लिक करा:ulink://android.agrostar.in/publicProfileskuCode=AGS-CN-370क्लिक करा. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी क्लिक करा:ulink://android.agrostar.in/publicProfile\nहि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.\nपपईपीक पोषणआजचा फोटोकृषी ज्ञान\nपपई फळांच्या गुणवत्तापूर्ण वाढीसाठी सल्ला\nअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.\nफळ पिकात फळगळ होण्याची कारणे\nअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nपपई फळांच्या वाढीसाठी योग्य अन्नद्रव्ये व्यवस्थापन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/prohibition-to-keep-loose-hair-in-sp-college-bihar-student-said-this-is-taliban-law-mhss-595471.html", "date_download": "2021-12-05T07:35:44Z", "digest": "sha1:6A5FUOMVMKPBLVFPHWMBC5CNFTRAPZSZ", "length": 9451, "nlines": 81, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कॉलेजमध्ये मोकळे केस ठेवण्यास बंदी, विद्यार्थिनी म्हणाल्या, हा तर तालिबानी कायदा! – News18 लोकमत", "raw_content": "\nकॉलेजमध्ये मोकळे केस ठेवण्यास बंदी, विद्यार्थिनी म्हणाल्या, हा तर तालिबानी कायदा\nकॉलेजमध्ये मोकळे केस ठेवण्यास बंदी, विद्यार्थिनी म्हणाल्या, हा तर तालिबानी कायदा\nयेताना फक्त एक किंवा दोन वेण्या घालून यावे. जर एखाद्या विद्यार्थिनीचे केस जर मोकळे आढळून आले तर तिला आतामध्ये प्रवेश दिला जाणार नाही.\nयेताना फक्त एक किंवा दोन वेण्या घालून यावे. जर एखाद्या विद्यार्थिनीचे केस जर मोकळे आढळून आले तर तिला आतामध्ये प्रवेश दिला जाणार नाही.\nबिहार, 22 ऑगस्ट : एकीकडे तालिबान्यांनी (talibani) अफगाणिस्तान (afghanistan) ताब्यात घेतल्यामुळे सर्वत्र तालिबानी राजवटीची चर्चा रंगली आहे. तर दुसरीकडे बिहारमधील (bihar) भागलपूर (bhagalpur) येथील महिला कॉलेजमध्ये काढण्यात आलेल्या आदेशामुळे वाद निर्माण झाला आहे. या आदेशानुसार, विद्यार्थिनींना मोकळे केस (loose hair ban) ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे, विद्यार्थिंनी विरोध केला असून हा प्रकार म्हणजे, तालिबानी शरिया कायद्यासारखा आहे, असा संताप व्यक्त केला आहे. बिहारमधील भागलपूर येथील एकमेव 'सुंदरवती महिला महाविद्यालय' (एसएम कॉलेज)मध्ये (sundarvati womens college bhagalpur bihar) हा प्रकार घडला आहे. विद्यापीठाचे प्राचार्य डॉ. रमन सिन्हा यांनी हा आदेश काढला आहे, असं वृत्त आजतकने दिलं आहे. इंटर कॉलेजमध्ये हा ड्रेस कोड 2021-23 सत्रातील विद्यार्थिंनींना लागू केला आहे. यामध्ये कडक आदेश देण्यात आले आहे. कॉलेजमध्ये मोकळे केस ठेवून येण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. येताना फक्त एक किंवा दोन वेण्या घालून यावे. जर एखाद्या विद्यार्थिनीचे केस जर मोकळे आढळून आले तर तिला आतामध्ये प्रवेश दिला जाणार नाही. तसंच कॉलेजच्या परिसरात सेल्फी काढू नये, असंही बजावलं आहे. एवढंच नाहीतर ड्रेस कोडबद्दल सुद्धा विद्यार्थिनींना अनेक नियम लागू केले आहे. Corona Up्date : तिसऱ्या लाटेसाठी सज्ज राहा, रोज सापडणार 4 लाख रुग्ण - निती आयोग एसएम कॉलेजमध्ये बारावी वर्गात शिकणारे जवळपास 155 विद्यार्थिनी आहे. यात सर्व विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखेतील आहे. प्राचार्यांनी याबद्दल एक समिती स्थापन केली होती, त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. या समितीने रॉयल ब्लू कुर्ती, सफेद सलवार, सफेद दुपट्टा, सफेद सॉक्स, काळे बूट आणि केसांची एक किंवा दोन वेण्या अशी अट घातली आहे. जर थंडीचा महिना असेल तर रॉयल ब्लू ब्लेजर परिधान करण्यास परवानगी दिली आहे. या नव्या नियमापैंकी ड्रेस कोड व्यतिरिक्त इतर नियमांवर ���िद्यार्थिनींची तयारी आहे. पण वेण्या घालण्याबद्दल विद्यार्थिनींमध्ये कमालीची नाराजी आहे. काही विद्यार्थिनींनी याचे स्वागत केले आहे. एवढंच नाहीतर एका विद्यार्थिनी कॉलेजचे आभारच व्यक्त केले आहे. Alert फोनमधून डिलीट करा हे 8 Apps, Googleकडूनही बॅन; 4500 युजर्सला आर्थिक फटका कॉलेज प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात विद्यार्थिनींनी विरोध दर्शवत निदर्शनं केली आहे. एसएम कॉलेजच नाहीतर इतर कॉलेजमधील विद्यार्थिनींनी सुद्धा विरोध दर्शवण्यास सुरुवात केली आहे. कॉलेज प्रशासनाचा हा निर्णय म्हणजे, तालिबानी शरिया कायद्या सारखा आहे. विद्यार्थिनींनी कॉलेजमध्ये दोन वेण्या घालून येणे ही अट कॉलेज प्रशासनाच्या अज्ञानी मानसिकतेचं दर्शन देत आहे. याबद्दल विद्यापीठांच्या कुलगुरूकडे तक्रार करणार असल्याचं राजद शिक्षण संघटनेचे अध्यक्ष दिलीप कुमार यादव यांनी सांगितलं.\nकॉलेजमध्ये मोकळे केस ठेवण्यास बंदी, विद्यार्थिनी म्हणाल्या, हा तर तालिबानी कायदा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://misalpav.com/", "date_download": "2021-12-05T07:51:35Z", "digest": "sha1:W6YEMI65D22XRBBS6PFYNSXQAZY4VEOP", "length": 8561, "nlines": 176, "source_domain": "misalpav.com", "title": "नवे लेखन | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nदिवाळी अंक अनुक्रमणिका - दिवाळी अंक २०२१ टर्मीनेटर 30\nशेअरमार्केट ची बाराख... 45\nशेअरमार्केट ची बाराख... 42\nशेअरमार्केट ची बाराख... 35\nशेअरमार्केट ची बाराख... 85\nअर्थक्षेत्र : टेक्नि... 4\nपुण्यावरून अदृष्य कॅ... 8\nहिमालय की गोद में...... 8\nपद्मश्री बा. भ. बोरक... 20\nयुवर बाॅस इज नॉट ऑलव... 25\nअखिल भारतीय मराठी सा... 30\nतुम्ही डावीकडुन -... 105\nभारतात विमान उत्पादन... 13\nलसान्या - दिवाळी फरा... 12\nवात्तड चकली (खरेच) क... 7\nपावनखिंड - सहलीसाठी... 11\nमोकळ्या करा पखाली 6\nपद्याव्हान १ - लिमरि... 18\nपद्याव्हान - आकृतिबद... 6\nमा. पंतप्रधान नरेंद्... 19\nव्यंगचित्र - बाप्पा... 21\nहिरवाईच्या गप्पा - भ... 37\nपहिला कृषीकट्टा - २०... 14\nहिरवाईच्या गप्पा - भ... 99\nमदत हवी आहे - बाल्कन... 59\nविजेची गोष्ट ४ : एडि... 27\nD I Y घरगुती दुरुस्त... 28\nविजेची गोष्ट ३: वीज... 19\nबजेट ब्लुटूथ हेडफो... 58\nमिपा दिवाळी अंक २०२१\nमिसळपाव दिवाळी अंक २०२१\nअनुक्रमणिका - दिवाळी अंक २०२१\nसध्या 6 सदस्य हजर आहेत.\nनमस्कार, आज पर्यन्त नोंदणी केलेल्या सर्व नवीन सदस्यांचे खाते सक्रिय करण्यात आले आहे. सदस्य नोंदणी केल्यावर, ईमेल आला नसल्यास किंवा सदस्य होताना काहीही अडचण येत असल्यास कृपया admin@misalpav.com या पत्यावर संपर्क साधावा.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://prashna.transliteral.org/public/d/110-110-about-transliteral-foundation", "date_download": "2021-12-05T09:04:10Z", "digest": "sha1:ZPV5YTEIWAO4WSCXL2PUD6R45YOUQJBX", "length": 2501, "nlines": 20, "source_domain": "prashna.transliteral.org", "title": "ADHYAY 43 OF GURUCHARITRA IS WRONGLY PRINTED AND ADHYAY 47 AND 48 ARE SAME KINDLY CHANGE or make correction for it - Prashna - Discussion Forum", "raw_content": "\nTransLiteral Foundation च्या संशोधन विभागाने केलेल्या संशोधनानुसार प्रस्तुत ‘ गुरूचरित्र ‘ ग्रंथ जो पारायणासाठी उपलब्ध आहे तोच योग्य आहे. आवश्यक ते सर्व बदल करून हा ग्रंथ पारायणासाठी उपलब्ध केलेला आहे. सद्या बाजारात गुरूचरित्राच्या अजून कांही प्रति उपलब्ध आहेत, जिज्ञासूंनी त्या अभ्यासून पाहाव्यात. ‘ गुरूचरित्र ‘ हा ग्रंथ श्रीगुरूंच्या शिष्यपरंपरेतील श्रीसरस्वती गंगाधर यांनी १५व्या शतकात लिहीला, या ग्रंथात इसवी सनाच्या १४व्या शतकातील दत्तावतार श्रीनृसिंह सरस्वती यांच्या दिव्य व अद्भुत चरित्राचे विवरण आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagirikhabardar.com/archives/3335", "date_download": "2021-12-05T08:13:12Z", "digest": "sha1:JHZYMGWA3HVIE7SJOJF4V2ILUL7RKZD7", "length": 9703, "nlines": 124, "source_domain": "ratnagirikhabardar.com", "title": "जि. प. ची रस्ते दुरुस्तीसाठीची मागणी कोट्यात मात्र आले लाखात, अशी स्थिती | रत्नागिरी खबरदार", "raw_content": "\nHome रत्नागिरी जि. प. ची रस्ते दुरुस्तीसाठीची मागणी कोट्यात मात्र आले लाखात, अशी स्थिती\nजि. प. ची रस्ते दुरुस्तीसाठीची मागणी कोट्यात मात्र आले लाखात, अशी स्थिती\nरत्नागिरी : जिल्हयातील सर्वच रस्त्यांची अवस्था बिकट बनली आहे. जिल्हा परिषदेकडे असणाऱ्या ग्रामीण रस्त्यांची अवस्था तर दयनिय आहे. ११३ रस्ते वाहतुकीसाठी धोकादायक बनले आहेत. या रस्त्यांवर तात्पुरत्या स्वरूपात खड्डे भरण्यासाठी साडेपाच कोटी रूपयांची मागणी जि. प.ने शासनाकडे केली होती. मात्र ४६ लाख रूपयेच मंजूर करण्यात आले. यामुळे मागणी कोट्यात मात्र आले लाखात, अशी स्थिती झाली आहे. जिल्हा परिषदेकडे साधारण ७५००कि.मी. लांबीचे रस्ते देखभाल व दुरूस्तीसाठी आहेत. यावर्षी तर यातील जवळपास ५ हजार कि.मी.रस्ते पूर्णपणे खराब झाले आहेत. ११३ रस्ते डेंजर झोनमध्ये गेले आहेत. मोठमोठे खड्डे पडल्याने अनेक ठिकाणची एसटी वाहतक बंदही करण्यात आली आहे. यावर्षी तर अतिवृष्टीने रस्त्यांची दुरवस्था झालेली पाहायला मिळत आहे. शासन जि. प.ला दरवेळी हात राखूनच निधी देते. वास्तविक जिल्हयाची नैसर्गिक स्थिती पाहून निधी देण्याची गरज आहे. मात्र तसे होत नाही. निधीच मिळत नसल्याने या रस्त्यांची अवस्था दरवर्षीच बिकट बनत चालली आहे. हा निधी खर्च करताना जि. प. बांधकाम विभागाला तारेवरची कसरत करावी लागते. निधीच जर मिळत नसेल तर रस्त्यावर पडलेले खड्डे तरी कसे बुजवायचे असा प्रश्न जि. प. प्रशासनाला दरवर्षी पडतो. यावर्षी निदान तात्पुरत्या स्वरूपात खड्डे बुजवण्यासाठी ५ कोटी ५० लाख रूपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र शासनाने नेहमीप्रमाणे हात आखडता घेत फक्त ४६ लाख २९ हजार रूपये इतकाच निधी दिला. यातून २० टक्के खड्डे बुजवून होणार नाहीत. यामुळे जि. प. बांधकाम विभाग पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.\nPrevious articleघनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनासाठी ग्रा. पं. ना मिळणार निधी\nNext articleकोरे मार्गावरील लांब पल्ल्याच्या रेल्वे रद्द\nजिल्ह्यात आज 5 नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद\nभोस्ते शिवसेना विभागप्रमुखपदी युवराज गुजर यांची निवड\nसुकिवली प्राथमिक शाळेत मनसेतर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप\nआरोग्य विभागाच्या 25 कंत्राटी कर्मचाऱ्यांची दिवाळी झाली गोड; उद्योजक सौरभ मलुष्टे,...\nराजापूरातील सौंदळच्या शाळेत विद्यार्थ्यांची शंभर टक्के उपस्थिती\nकोल्हापुरात २४ तासात ३४६ नवे कोरोना पाॅझीटिव्ह, बाधितांचा आकडा ६ हजार...\nएसटी कर्म��ारी २२ नोव्हेंबर पर्यंत संपावर ठाम\nदेवी विसर्जनाला गालबोट, रायगडमध्ये दोघांचा नदीत बुडून मृत्यू\nशहरातील वाहतूक नियंत्रण यंत्रणा केवळ महसुलासाठी : अॅड. पटवर्धन\nमुंबई महापालिकेची निवडणूक आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात\n‘राष्ट्रमंच’ केंद्र सरकारला दिशा देण्याचे काम करणार; शरद पवार यांच्या घरातील...\nजिल्ह्यात आज 5 नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद\nज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे निधन\nभोस्ते शिवसेना विभागप्रमुखपदी युवराज गुजर यांची निवड\nकोकण रेल्वे मधील प्लास्टिक मिश्रित वड्याने दोन वर्षाच्या मुलाची प्रकृती बिघडली\nदुचाकीसह दाम्पत्य कोसळले नदीत\nझाकण उघडे असल्याने महिला पडली गटारात\nसागरी मत्स्य व्यवसाय नौकानयन प्रशिक्षण वर्गासाठी प्रवेश सुरू\nराजापूर शहरात भरवस्तीत चोरी; लाखोंच्या ऐवजावर डल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.thosprahar.com/cid_to_receive_birsa_kranti_dal_speech/", "date_download": "2021-12-05T07:04:40Z", "digest": "sha1:XNRITD6XUI5KPHH5WAMCKR5QWZSFW6CS", "length": 14527, "nlines": 109, "source_domain": "www.thosprahar.com", "title": "CID ने घेतली बिरसा क्रांती दल च्या निवेदनाची दखल डाॅ.पायल तडवी रॅगिंग आत्महत्या प्रकरणाची आज सुनावणी - ThosPrahar News | Thos Nirbhid Marathi Batmya", "raw_content": "\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nवस्त्रहरणाच्या सीन शूटिंग नंतर ढसाढसा रडली द्रौपदी..पहा काय होत कारण..\nघाबरू नका हे आहेत उपाय आणि उपचार..\nअमळनेर: दामिनी पथकाचे मुंदडा विद्यालयात समुपदेशन..सर्व शाळांना देणार भेट..\nअमळनेर: एकतास येथे पिक नियोजनाची जलमिञांची गावसभा संपन्न..\nअमळनेर: सोनू भटू चौधरी यांची जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी व अंमळनेर तालुकाध्यक्ष छोटू रमेश चौधरी यांची निवड..\nमुख्यपेज/Ratnagiri/CID ने घेतली बिरसा क्रांती दल च्या निवेदनाची दखल डाॅ.पायल तडवी रॅगिंग आत्महत्या प्रकरणाची आज सुनावणी\nCID ने घेतली बिरसा क्रांती दल च्या निवेदनाची दखल डाॅ.पायल तडवी रॅगिंग आत्महत्या प्रकरणाची आज सुनावणी\nCID ने घेतली बिरसा क्रांती दल च्या निवेदनाची दखल\nडाॅ.पायल तडवी रॅगिंग आत्महत्या प्रकरणाची आज सुनावणी\nरत्नागिरी :आदिवासी तरूणी डाॅक्टर पायल तडवी रॅगिंग विरोधी समितीच्या शिफारशीनुसार कारवाई टाळणा-या अधिष्ठाता व आरोग्य विज्ञान विद्यापिठाचे कुलगुरू यांना पदावरून तात्काळ बडतर्फ करावे व आरोपींना पुढील शिक्षण देणा-या सर्वोच्च न्यायालयाच्या अन्यायकारक निर्णयाचा पुनर्विचार करणारी याचिका कपिल सिब्बल किंवा रिबेका जान या ज्येष्ठ वकिलांची नेमणूक करून महाराष्ट्र शासनाने सर्वोच्च न्यायालयात दाखल करावे ,अशा मागणीचे निवेदन सुशीलकुमार पावरा कोकण विभाग प्रमुख आणि अध्यक्ष बिरसा क्रांती दल यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना\nदिनांक 12 ऑक्टोबर 2020 रोजी पाठवले होते.\nत्या निवेदनाची दखल CID चे नितीन अलकनूरे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रकटीकरण मध्य, गुन्हे शाखा गुन्हे अन्वेषण विभाग मुंबई यांनी घेतली आहे. दिनांक 21 एप्रिल 2021 रोजीच्या पत्राद्वारे कळवले आहे की, आपला दिलेला अर्ज चौकशी कामी प्राप्त झाला आहे. महाराष्ट्र राज्याच्या पोलीस विभागामार्फत घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने गु.प्र.शाखा गु.र.क्र.49/19 कलम 306,201,34 भादवि सह कलम 4 महाराष्ट्र प्रोव्हीबीशन ऑफ रॅगिंग अॅक्ट 1919 सह कलम 3(1),आर,एस,यू,झेड ए ई, 3( 2) 5,6,7 अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 सह सुधारित कायदा 2015 सह कलम 67 माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 अन्वये आग्रीपाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता . या गुप्ह्यामध्ये बा.य.ल.नायर हास्पीटल मुंबई सेंट्रल ,मुंबई येथील आरोपीत महिला 1) डाॅ.भक्ती अरविंद मेहरे वय 26 वर्षे 2) डाॅ.हेमा सुरेश आहुजा वय 28 वर्षे 3)डा. अंकिता कैलाश खंडेलवाल वय 27 यांना अटक करण्यात आली होती.\nनोंद गुन्ह्याचा तपास पूर्ण करून अटक आरोपींविरोधात मा.विशेष सत्र न्यायालय बृहन्मुंबई येथे दिनांक 24 जुलै 2019 रोजी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. नमूद आरोपी महिला मा.उच्च न्यायालय बृहन्मुंबई यांच्या आदेशानुसार जामीनावर मुक्त आहेत. सदर प्रकरणाची मा.विशेष सत्र न्यायालय बृहन्मुंबई येथे दिनांक 27 एप्रिल 2021 रोजी सुनावणी आहे. अटक आरोपींना पुढील शिक्षण देण्यास परवानगी देणा-या सर्वोच्च न्यायालयाच्या दिनांक 8 ऑक्टोबर 2020 रोजीच्या निर्णायासंबंधी पुनर्विचार करणारी याचिका\nकपिल सिब्बल किंवा रिबेका जान या ज्येष्ठ वकिलांची नेमणूक करून महाराष्ट्र शासनाने सर्वोच्च न्यायालयात दाखल करणेबाबत मा.वरिष्ठांकडे टिप्पणी अहवाल सादर करण्यात येत असून येणा-या आदेशाबाबत आपणास अवगत करण्याची तजवीज ठेवली आहे. अशा प्रकारे कळवून सीआयडीने सुशीलकुमार पावरा कोकण विभाग प्रमुख आणि अध्यक्ष बिरसा क्रांती दल यांच्या निवेदनाची दखल घेतली आहे.\nआदिवासी संशोधक विद्यार्थ्यांना अभिछात्रवृत्ती मिळावी: सुशिलकुमार पावरा यांची मागणी\nझारली येथील अवैद्य माती उत्खननप्रकरणी आदिवासी बांधवांवर हल्ला करणा-या आरोपीस तात्काळ अटक करा: बिरसा क्रांती दलाची मागणी\nकोरोनाचे राजकारण नको,समाजकारण करा- सुशिलकुमार पावरा\nखावटी योजनेवरून आदिवासींना उल्लू बनवू नका- सुशिलकुमार पावरा\nखावटी योजनेवरून आदिवासींना उल्लू बनवू नका- सुशिलकुमार पावरा\nआदिवासी खावटी योजनेपासून अजूनही वंचित 6 हजार रूपये बॅन्क खात्यात जमा करा: सुशिलकुमार पावरा\nठोसप्रहार न्यूज अँप डाउनलोड करा\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nअमळनेर : माईंड पार्लर मधील फलक, लोकांच्या चर्चेला उधाण…\nशशी थरूर यांचा 6 महिला खासदारांसोबत सेल्फी व्हायरल… कप्शनमुळे वादात..मागितली माफी…\nधक्कादायक: भाऊ झाला वैरी..अल्पवयीन बहिणीवरच केला भावांनी सतत बलात्कार..अल्पवयीन बहिणीवरच केला भावांनी सतत बलात्कार..गरोदर राहिल्यानंतर घटना उघडकीस..\nमहत्वाचे..पुरुषांच्या दाढी मुळे महिलांना जावे लागत आहे ��या”आजाराला सामोरे..\nअमळनेर:अजून दोन तरुणी नेल्या पळऊन..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/aai-kuthe-kay-karte-latest-episode-sanjana-and-anirudh-leave-the-home-new-twist-aai-kuthe-kay-karte-sp-621278.html", "date_download": "2021-12-05T07:32:09Z", "digest": "sha1:JYUVMIEUSMWMQTC6PAXLADSFSCNIS5MG", "length": 8703, "nlines": 84, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Aai Kuthe Kay Karte : संजनाशी लग्नानंतर अनिरुद्धचा आणखी एक मोठा निर्णय – News18 लोकमत", "raw_content": "\nAai Kuthe Kay Karte : संजनाशी लग्नानंतर अनिरुद्धचा आणखी एक मोठा निर्णय\nAai Kuthe Kay Karte : संजनाशी लग्नानंतर अनिरुद्धचा आणखी एक मोठा निर्णय\nछोट्या पडद्यावरील 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही लोकप्रिय मालिकापैकी आहे. ही मालिका सध्या एक रंजक वळणावर आहे. आई-आप्पा यांच्यासमोर आता एक नवीन संकट उभं राहिलं आहे. संजनाचे ऐकून आता अनिरुद्ध आई-आप्पांची घर सोडणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.\nमुंबई , 21 ऑक्टोबर : छोट्या पडद्यावरील 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही लोकप्रिय मालिकापैकी आहे. ही मालिका सध्या एक रंजक वळणावर आहे. मालिकेत दररोज नवीन ट्वीस्ट ' (Aai Kuthe Kay Karte Latest Episode) पाहायला मिळतात. अनिरुद्ध आणि अरुंधती यांचा घटस्फोट झाल्यानंतर देशमुख कुटुंबात अनेक गोष्टी बदलल्या आहेत. संजना लग्न करून घरात आल्यामुळे दररोज नवनवीन वाद रंगत आहेत. आई-आप्पा संजनाच्या रोजच्या वादाला कंटाळले आहेत. आता अशा स्थितीमध्ये त्यांच्यासमोर आता एक नवीन संकट उभं राहिलं आहे. विशेष म्हणजे संजनाचे ऐकून आता अनिरुद्ध आई-आप्पांची साथ म्हणजे घर सोडणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. संजनाने अनिरुध्दशी लग्नही केलं आणि देशमुखांच्या घरात सून म्हणून दाखल झाली आहे. यानंतर आप्पांनी अरुंधतीला लेक मानून घराचा अर्धा हिस्सा तिच्या नावावर केला आहे. अरुंधती आता स्वावलंबी बनली आहे व स्वत:च्या पायावर ती उभी आहे. आश्रमाच्या ऑफीसात नोकरी करणारी अरुंधती मुलं व आई-आप्पांवर लक्ष ठेवण्यासाठी समोरच गौरीकडे राहिला आली आहे. अविनाशची कर्जाची नड भागविण्यासाठी अरुंधतीने यशच्या मदतीने व आप्पांच्या कानावर घालून राहतं घरं गहाण ठेवलंय. साखरपुडा ते लग्नसोहळा; क्युट कपल सुयश टिळक-आयुषी भावेच्या खास क्षणांचे PHOTO वाचा : समृद्दीमधील तिचा हिस्सा तारण ठेवत पैसा उभा केला आणि अविनाशला मरणयातना भोगण्यापासून वाचवलं आहे.सुरुवातीला याबाबत कुणालाच माहिती नव्हती. ते फक्त यश, आप्पा आणि अरुंधती यांनाच हे माह��ती होते. यश जेव्हा गौरीला हे सांगत होता तेव्हा संजनाने हे ऐकले. त्यानंतर तिने याचा उपयोग करत देशमुखांच्या घरात यांचा गौप्यस्फोट केला. त्यामुळे आता सर्वांच्या मनात अरुंधतीबद्दल अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.\nयामुळे सध्या देशमुख कुटुंबात नवं वादळ उभं राहिलं आहे. या संकटात आप्पा जरी अरुंधतीला साथ देत असले. तरीदेखील घरातील अन्य सदस्य अरुंधतीवर नाराज आहेत. यामध्येच संजना अनिरुद्धला घरातून वेगळं होण्याचा सल्ला देते. स्टार प्रवाहने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर या नव्या भागाचा प्रोमो शेअर केला आहे. वाचा : ओळखलं का या चिमुकल्याला आज आहे 'तारक मेहता...'मध्ये महत्वाच्या भूमिकेत दरम्यान, संजना आणि अनिरुद्ध त्यांच्या वाट्याला आलेला हिस्सा विकणार असून ते दोघंही देशमुख बंगल्यातून बाहेर पडणार आहे. इतकंच नाही तर या संकटकाळात अनिरुद्ध आई-आप्पांना एकटं सोडणार असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे आता 'आई कुठे काय करते' या मालिकेत काय होणार हे येणाऱ्या भागातच समजणार आहे.\nAai Kuthe Kay Karte : संजनाशी लग्नानंतर अनिरुद्धचा आणखी एक मोठा निर्णय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z80604194756/view", "date_download": "2021-12-05T08:04:35Z", "digest": "sha1:MHOZW7LWZ56APEIJZCCFA44CSX4PLJMD", "length": 9218, "nlines": 168, "source_domain": "www.transliteral.org", "title": "क्रीडा खंड - अध्याय २८ - TransLiteral Foundation", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|क्रीडा खंड|पूर्वार्ध|\nअध्याय ४८ ते ५०\nअध्याय ५१ - ५२\nअध्याय ५६ - ५७\nअध्याय ५८ - ५९\nअध्याय ६० - ६१\nक्रीडा खंड - अध्याय २८\nश्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.\nराज्यामाजी सुंदर, महिला कळतां अणून जुलुमानें \nभ्रष्टवि बळजबरीनें, नित्यक्रम हा मदांध धुंदीनें ॥१॥\nनातें जात न गोता, लहान मोठी असाहि भेद नसे \nआणुन महिला सार्‍या, बळजबरीनें तयांस भोगितसे ॥२॥\nविप्रस्त्री बालादी, हत्या त्यांच्या नसेच खिजगणती \nवर्ते प्रधान त्यासम, पापें करिती प्रचूर सांगातीं ॥३॥\nसर्व प्रजाहि झाली, त्रस्त खरोखर तदीय राज्यांत \nनाम तयाचें घेतां, पातक लागेल ती प्रजा वदत ॥४॥\nमृगयेसाठीं दोघें, जाती विपिनीं बघून बहु प्राणी \nत्यांची ओझीं नगरीं, धाडुन मागें पुरांत येति झणीं ॥५॥\nदैवयोगें कीं नयनिं दिसे मार्गी \nजीर्ण मंदिरिं ते येति उभयवर्गी \nतिथें ��ांबविती उभय मित्र घोडे \nघेत विश्रांती हरित श्रमां थोडे ॥६॥\nहोति मंदिरिं त्या मूर्ति गणेशाची \nबघुन आयति ते करिती पूजनाची \nवनीं पूजन तें पत्र-पुष्प-पाणी \nस्वयें अर्पुनियां निमिति उभय पाणी ॥७॥\nघालुन प्रदक्षिणा ते, निघते झाले त्वरीत नगरांत \nइतुकें पुण्य तयांच्या, जन्मामध्यें पडेच पदरांत ॥८॥\nदशरथ राजा स्थापी, पुत्रासाठीं गजानन प्रभुसी \nकेली प्राणप्रतिष्ठा, वसिष्ट मुनिंनीं यथाविधी ऐसी ॥९॥\nवरदगणपती नामा, ठेवियलें त्या गजानना मुनिंनीं \nराजा अनुष्ठितां प्रभु, तोषुन झाला मुदीत वरदानीं ॥१०॥\nराजाला प्रभु सांगे, पुत्रासाठीं उपाय वरदानीं \nझाले पुत्र तयाला, चवघे तेव्हां प्रसिद्ध हे अवनीं ॥११॥\nकौसल्यासुत रामा, लक्षूमण तो द्वितीय कांतेस \nनाम सुमित्रा साजे, कैकयि प्रसवे द्विगुण सूतांस ॥१२॥\nपहिला सूत प्रसवे, नाम तयाचें प्रसिद्ध तो भरत \nशत्रुघ्न द्वितीय झाला, त्रिजगिं त्यांचें प्रथीत तें चरित ॥१३॥\nनीती त्यजून दोघे, करिते झाले अशापरी राज्य \nगेले यमसदनासी, नरकीं पडले बहूत दिन सहज ॥१४॥\nनंतर अवनीवरि त्या, लोटुन दिधले पुढील जन्मास \nकाक दिवाभित झाले, बहु बहु वेळां जनीत जन्मास ॥१५॥\nपुढती कीटक तैसे, जन्मति चांडाळ नीच यातीस \nनंतर व्याध असुर ते, झाले अख्यात तेंच अवनीस ॥१६॥\nव्याध असुर हे झाले, पूर्वीचे भूप आणखी मंत्री \nमृगया करुन रानीं, पूजियला कीं प्रभू सुमन पत्रीं ॥१७॥\nपूजाप्रभाव पुण्यें, झाल्या गांठी म्हणून उद्धार \nऐसें चरित्र त्यांचें, ऐके वामन चरीत हें मधुर ॥१८॥\nप्रदक्षिणा कशी व कोणत्या देवास किती घालावी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/topics/iran/", "date_download": "2021-12-05T08:12:48Z", "digest": "sha1:36VSW64CO6TC46WTBP53LXL53BA3DU5B", "length": 14530, "nlines": 143, "source_domain": "www.lokmat.com", "title": "इराण मराठी बातम्या | Iran, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.com", "raw_content": "\nरविवार ५ डिसेंबर २०२१\nकोरोना वायरस बातम्याभारत विरुद्ध न्यूझीलंडलोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्डसओमायक्रॉनममता बॅनर्जीकंगना राणौतबीसीसीआयलोकमत डिजीटल इन्फ्लूअन्सर ॲवॉर्ड २०२१नवाब मलिक बिग बॉस मराठी\n01:07 PMIND vs NZ, 2nd Test Live Updates : एजाझ पटेलचं राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडून कौतुक, ट्विट करून म्हणाले..\n12:55 PMVideo : अमित ठाकरेंचं आवाहन; मनसे महाराष्ट्रभर राबवणार 'समुद्र किनारा स्वच्छता मोहीम'\n12:22 PM जम्मू-काश्मीर: गुलमर्गमध्ये मोठी हिमवृष्टी; संपूर्ण परिसरात बर्फाची चादर\n12:01 PMट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील टीम इंडियाच्या कामगिरीवर सौरव गांगुलीचं परखड मत; म्हणाला, ४-५ वर्षांत...\n11:40 AM देशात ओमायक्रॉनचा पाचवा रुग्ण आढळला; टांझानियाहून दिल्लीत परतलेल्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह\n11:29 AMIND vs NZ, 2nd Test Live Updates : दहा विकेट्स घेणाऱ्या एजाझ पटेलचं अभिनंदन करण्यासाठी राहुल द्रविड, विराट कोहली पोहोचले किवी ड्रेसिंग रुममध्ये\n11:22 AM देशातील ५० टक्के नागरिकांचं लसीकरण पूर्ण; केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांची माहिती\n10:49 AMसारा तेंडुलकरची Date Night, फोटो झाले व्हायरल; जाणून घ्या कोण आहे तिच्यासोबत\n10:14 AMT10 League Final : ६,६,६,६,६,६,६...; आंद्रे रसेलची चौकार-षटकारांची आतषबाजी, १६ चेंडूंत कुटल्या ७८ धावा\n10:10 AM जळगाव : जुन्या वादातून पवन मुकुंदा सोनवणे (२५, रा. आदीत्य चौक, रामेश्वर काॅलनी) या तरुणाचा खून झाला आहे. रात्री ११ वाजता त्याच्यावर चाकू हल्ला झाला होता. आज सकाळी त्याची प्राणज्योत मालवली.\n10:05 AM मयांक अग्रवालचे अर्धशतक, चेतेश्वर पुजारासह पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी, भारताकडे ३६३ धावांची आघाडी\n09:59 AMममता बॅनर्जींनी आदित्य ठाकरेंकडे केली 'ही' मागणी; राऊतांनी सांगितला भेटीदरम्यानचा किस्सा\n09:48 AM नाशिक- बेमोसमी पावसानंतर नाशिक मध्ये नंतर हळूहळू थंडी वाढू लागली असून आज सकाळी अवघे नाशिक शहर धुक्यात हरवले होते. सकाळी धुक्यामुळे गोदकाठ आणि रस्तेही हरवले होते. आज सकाळी 17.9 अंश सेल्सिअस अशा किमान तापमानाची नोंद झाली.\n09:19 AMनवा पक्ष स्थापन करणार का गुलाम नबी आझाद म्हणाले, \"राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही\"\n11:15 PM'खुशाल कारवाई करा, काळजी करू नका', अमित शहांचे आयपीएस अधिकाऱ्यांना आदेश\nलोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्डस\nलोकमत डिजीटल इन्फ्लूअन्सर ॲवॉर्ड २०२१\nआंतरराष्ट्रीय :इराणी आणि तालिबानी सैनिकांमध्ये हिंसक चकमक, भीषण गोळीबाराचा व्हिडिओ व्हायरल\nया घटनेचे अनेक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये तालिबानी सैनिक शस्त्रास्त्रांसह दिसत आहेत. ...\nआंतरराष्ट्रीय :इराणमध्ये तेलाच्या पाइपलाइनचा भीषण स्फोट; सुदैवाने जीवितहानी नाही\nBlast Hits Oil Pipeline in Southern Iran : खुजेस्तान प्रांतातील रामिस या इराणी गावात बुधवारी सकाळी स्फोट झालाअद्याप या स्फोटात कोणतीही जीवितहानी क���ंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त समोर आलेलं नाही. ...\nजरा हटके :पृथ्वीवरील एक वेगळंच आश्चर्य आहे हे ठिकाण, मसाल्यासारखी खाल्ली जाते येथील माती\nबीबीसीच्या एका रिपोर्टनुसार, हे बेट आपल्या खनिज पदार्थांसाठी ओखळलं जातं. त्यामुळे याला वैज्ञानिक डिजनीलॅंड असंही म्हणतात. ...\nआंतरराष्ट्रीय :पत्नीला पुरुषाने कोरोना लस दिली, नाराज पतीने स्टेजवरच राज्यपालांना लगावली जोरदार 'थप्पड'\nया अचानक घडलेल्या प्रकारानंतरही राज्यपालांनी आपले भाषण पूर्ण केले आणि त्या हल्लेखोराला.... ...\nव्यापार :“Adani ग्रुपचा ‘तो’ निर्णय अत्यंत अव्यवसायिक”; इराणने व्यक्त केली तीव्र नाराजी\nआमच्याकडे असलेल्या कोणत्याही बंदरात वरील तीन देशांतून येणारा कुठलाही माल उतरविण्यात येणार नाही, असेही अदानी ग्रुपने म्हटले आहे. ...\nजरा हटके :प्रायव्हेट पार्टमध्ये सुई अडकल्याने मुलाची हालत खराब, एक्स-रे पाहून डॉक्टरही झाले हैराण....\nएक्स-रे काढल्यावर डॉक्टरांनी मुलाच्या शरीरात ९ सेंटीमीटर लांब सुई अडकली असल्याचा खुलासा केला. जगातल्या अनेक देशांमध्ये अशा अजब घटना समोर येतात. ...\n पंजशीरच्या मुद्द्यावर हस्तक्षेप करू नये; तालिबानने इराणला ठणकावले\nइराणने दिलेल्या इशाऱ्यावर तालिबानने पलटवार केला असून, पंजशीरच्या मुद्द्यावर हस्तक्षेप करू नये, असे ठणकावले आहे. ...\nआंतरराष्ट्रीय :तालिबानला हादरवणारा एअर स्ट्राईक कुणी केला 'या' तीन देशांनी पंगा घेतल्याचा संशय\nपंजशीरमधील तालिबान्यांच्या अड्ड्यांवर रात्रीच्या सुमारास हवाई हल्ले; तालिबान्यांचं मोठं नुकसान ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nभारत-पाक व्यापार सुरु झाल्यास ६ महिन्यात ६० वर्षाचा विकास होईल; सिद्धूचं पाकप्रेम पुन्हा उफाळलं\nNagaland: “आपल्याच भूमीत नागरिक, कर्मचारी सुरक्षित नाहीत, गृह मंत्रालय नेमकं काय करतंय\nCoronaVirus News: ओमायक्रॉनचा धोका वाढला असताना मोठा दिलासा; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली पॉझिटिव्ह बातमी\nOmicron News: डोंबिवलीतील ओमायक्रॉन रुग्णाबद्दल समोर आली महत्त्वाची माहिती; तुम्ही घ्या 'ही' काळजी\nVideo : अमित ठाकरेंचं आवाहन; मनसे महाराष्ट्रभर राबवणार 'समुद्र किनारा स्वच्छता मोहीम'\n पाकच्या दहशतवादी संघटनांन��� पुन्हा घातले पाठिशी; भारत देणार चोख प्रत्युत्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/chaturang/jesthanche-live-in-author-sarita-article-avad-uttarayana-to-the-children-opposition-akp-94-2643758/", "date_download": "2021-12-05T07:15:21Z", "digest": "sha1:VOPUDVNGYO4UNGRKR5DIIAJEJM3LCJFC", "length": 36195, "nlines": 228, "source_domain": "www.loksatta.com", "title": "jesthanche Live In Author Sarita article Avad Uttarayana to the children opposition akp 94 | ज्येष्ठांचे लिव्ह इन : उत्तरायणाला मुलांच्या विरोधाची झळ!", "raw_content": "रविवार, ५ डिसेंबर, २०२१\nज्येष्ठांचे लिव्ह इन : उत्तरायणाला मुलांच्या विरोधाची झळ\nज्येष्ठांचे लिव्ह इन : उत्तरायणाला मुलांच्या विरोधाची झळ\nमी हैदराबादला येते आहे म्हणताच ‘थोडू नीडा’च्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या मैत्रिणीच्या घरात माझी राहण्याची सोय केली.\nWritten By लोकसत्ता टीम\n‘थोडू नीडा’ च्या संस्थापक राजेश्वरी यांच्यासह संस्थेचे कार्यकर्ते आणि सरिता आवाड.\n‘‘उतारवयात लग्न करू इच्छिणाऱ्या किंवा सहजीवनात राहू इच्छिणाऱ्या जोडप्यांमधील पुरुषाच्या मालमत्तेची वाटणी ही मोठी समस्या ठरते आहे. हैदराबादला ज्येष्ठांच्या सहजीवनासाठी प्रयत्न करणाऱ्या ‘थोडू नीडा’ संस्थेच्या कार्यकर्त्यांना आणि ज्येष्ठ जोडप्यांना भेटल्यावर या प्रश्नाचं गांभीर्य कळलं. त्याचवेळी एकाकी आई-वडिलांसाठी जोडीदार शोधणारीही काही मुलं आहेत, हे जाणून बरं वाटलं. संथगतीनं का होईना, पण बदलाची सुरुवात झाली आहे. हे जास्त मोलाचं. ’’\nसांस्कृतिक ठेवाही ‘आवरायला’ हवा\nज्येष्ठांचे लिव्ह इन : मैत्रभावाचा अवकाश\nमी, रोहिणी.. : अनुभव शिकवणारे..जगवणारे..\nअहमदाबादमध्ये एकाकी ज्येष्ठांचे विवाह आणि लिव्ह इन रीलेशनशिप यांसाठी मदत करणारी ‘अनुबंध’ संस्था चालवणाऱ्या नटवरलालभाई पटेल यांच्याकडून मला हैदराबादमधील याच विषयावर काम करणाऱ्या ‘थोडू नीडा’ (तेलगू भाषेत थोडू म्हणजे सहचर आणि नीडा म्हणजे सावली) या संस्थेसंबंधी कळलं. या संस्थेच्या राजेश्वरी देवी यांच्याशी माझं फोनवर प्रदीर्घ बोलणं झालं आणि त्यांना भेटायलाच हवं, असं ठरवून मी लगेच हैदराबादला रवाना झाले.\nमी हैदराबादला येते आहे म्हणताच ‘थोडू नीडा’च्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या मैत्रिणीच्या घरात माझी राहण्याची सोय केली. त्यामुळे मला अगदी निर्धास्तपणे तीन दिवस हैदराबादमध्ये राहता आलं. राजेश्वरी देवी, राधा, चिन्नय्या, आलिवेलू या कार्यकर्त्यांशी या विषयावर भरपूर बोलता आलं. ज्यानं मला हैदराबादला खेचून नेलं तो राजेश्वरी देवींनी फोनवर सांगितलेला प्रसंग आधी सांगते, ‘थोडू नीडा’ ही संस्था ज्येष्ठ नागरिकांसाठी दर दोन महिन्यांनी मेळावे घेते. परंतु करोनाच्या साथीमुळे जवळजवळ दोन वर्षं हे मेळावे घेतले गेले नव्हते. मोठ्या प्रमाणात करोना लसीकरण झाल्यावर, साथीचा जोर कमी झाल्यावर नुकताच ५ सप्टेंबर २०२१ ला मेळावा घ्यायचा ठरलं. आठवडाभर आधी या कार्यक्रमाची वर्तमानपत्रातून प्रसिद्धी झाली. यानंतर ‘थोडू नीडा’च्या संस्थापक राजेश्वरी यांना एका गृहस्थाचा फोन आला. हे अंदाजे ७० वर्षांचे विधुर होते. आपल्या एकुलत्या एका लेकीकडे राहात होते. लेक तिच्या संसारात, कामात मग्न होती. साहजिकच वडिलांना एकाकी वाटत होतं. त्यांना या मेळाव्याला जावंसं वाटलं. त्यांनी फोन केल्यावर राजेश्वरीबाईंनी मेळाव्याची माहिती दिली. मेळाव्याला येताना स्वत:चं आधार कार्ड आणि पत्नीच्या मृत्यूचा दाखला घेऊन यायला सांगितलं. (ओघात आलं म्हणून सांगते, मेळाव्याला येताना प्रत्येकानं आपलं आधार कार्ड आणि जोडीदाराच्या मृत्यूचा दाखला किंवा घटस्फोटाची डिक्री बरोबर आणावी लागते.) फोनवर झालेलं हे बोलणं राजेश्वरीदेवी नंतर विसरूनही गेल्या. इकडे या गृहस्थाच्या लेकीला समजलं, की वडील ‘थोडू नीडा’च्या मेळाव्याला जाणार आहेत. ती भडकली आणि वडिलांशी तिचं कडाक्याचं भांडण झालं. वडील त्यांच्या निश्चयापासून ढळत नाहीत, हे पाहून लेकीनं वडिलांच्या मालमत्तेची कागदपत्रं बरोबर घेऊन पोलीस स्टेशन गाठलं. तिथे तक्रार केली, की ‘माझे वडील या मेळाव्याला जाणार आहेत. कुठल्या तरी बाईंशी ते लग्न करतील आणि या मालमत्तेत वाटेकरी निर्माण होईल. म्हणून काहीही करून या मेळाव्याला जाण्यापासून त्यांना थोपवा.’ तक्रार ऐकून त्या पोलीस निरीक्षकानं राजेश्वरी यांना फोन केला आणि सांगितलं, की मेळाव्याला हजर असलेल्या प्रत्येकानं आपल्या मुलांकडून ‘मेळाव्याला हजर राहण्यासाठी ना हरकत पत्र’ आणावं असा तुम्ही आग्रह धरा. कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी असलेल्या पोलिसांची ही मागणी ऐकून राजेश्वरी चकित झाल्या. १८ वर्षं पूर्ण झालेला माणूस जर सज्ञान असतो, तर साठी ओलांडलेलाही नक्कीच सज्ञान असतो. तर मग ही मागणी कशासाठी, असा प्रश्न त्यांच्या मनात आला. पण पोलिसांशी वाद न घालता त्या म्हणाल्��ा, की ‘मी याबाबत आमच्या वकिलांचा कायदेशीर सल्ला घेईन आणि योग्य ती पावले उचलीन.’ संबंधित मेळावा नीट पार पडला. ते गृहस्थ मेळाव्याला आले. पोलीस आले नाहीत. मुलांकडून ‘ना हरकत पत्र’ आणण्याचा मुद्दा विरून गेला. परंतु या प्रसंगामुळे ज्येष्ठांच्या मुलांकडून किती विरोध होऊ शकतो हे अधोरेखित झालं. त्याचबरोबर अशा प्रसंगांत गडबडून न जाता शांतपणे काम करत राहण्याचा राजेश्वरीबाईंचा खंबीरपणाही माझ्या लक्षात आला. या खंबीर स्त्रीला भेटायलाच हवं असं माझ्या मनानं घेतलं.\n१४ सप्टेंबरला दिवेलागण झाल्यावर मी मुक्कामी पोहोचले. उस्मानिया विद्यापीठाच्या पिछाडीस असलेल्या दुर्गाबाई देशमुख नगरात माझ्या राहण्याची सोय झाली होती. जवळच राहणाऱ्या राधादेवी माझी वाटच बघत थांबल्या होत्या. त्यांनी मला त्यांच्या मैत्रिणीच्या घरी पोहोचवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी ‘थोडू नीडा’चे आठ कार्यकर्ते मला भेटायला आले होते. राजेश्वरीही आल्या होत्या. गव्हाळ वर्णाच्या, नाकीडोळी नीटस राजेश्वरी सत्तरी ओलांडलेल्या आहेत हे सांगूनही खरं वाटणार नाही. चिन्नय्या हे रेल्वेमध्ये अभियंता म्हणून काम करून निवृत्त झालेले कार्यकर्ते मस्त बोलके होते. सुरुवातीलाच त्यांनी एक निरीक्षण नोंदवलं. त्यांच्या अवतीभवती अनेक मुलं परदेशात- विशेषत: अमेरिकेत काम करतात, भरपूर पैसे कमावतात. इथे त्यांचे आई-वडील एकटे असतात. मुलगा अमेरिकेत असल्याचा त्यांना अभिमान असतो. पण त्यांचा अभिमान हा देखावा असतो. मनात ते झुरत असतात. त्यातून एक जोडीदार जर काळाच्या पडद्याआड गेला, तर ते दु:खानं मोडून पडतात. ‘थोडू नीडा’मुळे अशा ज्येष्ठ नागरिकांना आपलं मन उघड करायची संधी मिळाली आहे. त्यांच्या मेळाव्यांना मिळणारा प्रतिसाद वाढतो आहे.\nसाहजिकच नुकत्याच झालेल्या मेळाव्याकडे चर्चेची गाडी वळली आणि पोलिसांनी मुलांचं ‘ना हरकत पत्र’ मागण्याचा उल्लेख झालाच. मुख्य म्हणजे ज्येष्ठांच्या ‘लिव्ह इन रीलेशनशिप’ला किंवा लग्नाला मुलांचा होणारा विरोध हा धुमसणारा मुद्दा होता. राजेश्वरी म्हणाल्या, ‘याबद्दल तात्त्विक चर्चा कशाला हे वासुदेव आणि ललिता आपल्या समोरच आहेत. त्यांचीच गोष्ट बघा की…’\nमाझ्यासमोरच काळेसावळे आणि मजबूत हाडापेराचे वासुदेव बसले होते आणि शेजारीच नीटनेटकी साडी नेसलेल्या शांत चेहऱ्याच्या ललितागौर�� होत्या. सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून मला त्यांची गोष्ट सांगितली. माझ्यासमोर बसलेलं जोडपं इतकं साधं होतं, की त्यांच्या एकत्र येण्यात अशी चित्तरकथा असल्याचा संशयसुद्धा आला नसता ती कथा अशी- वासुदेव सैन्यात हवाई दलात काम करत होते. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी. बायको सुगृहिणी होती. निवृत्तीनंतर ते हैदराबादला स्थायिक झाले. मुलगा शिकून नोकरीला लागला. त्याचं आणि मुलीचंही लग्न झालं. त्यानंतर त्यांच्या बायकोचं क्षयरोगानं निधन झालं. एकटेपणात वासुदेव यांची दोन वर्षं गेली. त्यानंतर वर्तमानपत्रातून त्यांना ‘थोडू नीडा’ची माहिती मिळाली आणि त्यांच्या संमेलनांना वासुदेव हजर राहायला लागले. तिथे त्यांचा परिचय ललितागौरी यांच्याशी झाला.\nललिता यांचं लग्न झालं होतं, मात्र लैंगिक अडचणीमुळे हे लग्न सफल होऊ शकलं नाही. ललिताबाईंनी घटस्फोट घेतला. माहेरी पुढचं शिक्षण घेऊन त्या शिक्षिकेची नोकरी करत होत्या. त्याही आता निवृत्त झाल्या होत्या. त्यांच्या भावानं त्यांना ‘थोडू नीडा’ची माहिती दिली. मेळाव्यांना जायला प्रोत्साहन दिलं. या मेळाव्यात त्यांना वासुदेव भेटले. पहिल्या भेटीतच त्यांचे सूर जुळले. ते फोनवर बोलू लागले आणि प्रत्यक्षही एकमेकांना भेटू लागले. आपले वडील ‘थोडू नीडा’त जातात, त्यांची पुन्हा सहजीवन सुरू करायची इच्छा आहे, याची कुणकुण वासुदेव यांच्या मुलाला लागली आणि त्याचा संताप संताप झाला. मालमत्तेच्या वाटणीचा तर प्रश्न होताच, पण त्या जोडीला आणखी एक मुद्दा होता. वासुदेव यांच्या मुलाला राजकीय महत्त्वाकांक्षा होती. नगरपालिकेची निवडणूक त्याला लढवायची होती. वडिलांनी दुसरं लग्न केलं किंवा ते ‘लिव्ह इन रीलेशनशिप’मध्ये राहिले तर आपल्या प्रतिमेला धक्का बसेल, आपण वडिलांची काळजी घेत नाही, असा समाजात संदेश जाईल, असं त्याला वाटलं. त्यामुळे त्यानं वडिलांना मेळाव्यांना जायला सक्त विरोध केला. शाब्दिक वादावादीवर प्रकरण थांबलं नाही, तर वडिलांना त्यानं खोलीत कोंडलं आणि खोलीला कुलूप घालून तो चालता झाला. वासुदेव यांनी १०० नंबरला फोन करून आपली सुटका करून घेतली. अशा टोकाच्या विरोधामुळे पुन्हा सहजीवन सुरू करण्याची वासुदेव यांची इच्छा अधिकच प्रबळ झाली. ललिता आणि वासुदेव यांनी सहजीवन सुरू करण्याचा निश्चय केला.\nमात्र त्यात आणखी काही अडचणी हो��्या. ललिता ब्राह्मण, तर वासुदेव ब्राम्हणेतर होते. ललिता कट्टर शाकाहारी होत्या. वासुदेवसुद्धा शाकाहारी होते, पण घरी येणारे नातेवाईक मांसाहारी असणार होते आणि मांसाहारी पदार्थ रांधण्याची ललिताबाईंची मुळीच तयारी नव्हती. तेव्हा घरात शाकाहारच असेल आणि जर मांसाहारी पाहुणा आला तर बाहेरून पदार्थ आणले जातील, असं ठरलं. दुसरं म्हणजे\n‘लिव्ह इन रीलेशनशिप’मध्ये राहण्याला ललिताबाई धजावत नव्हत्या. ‘लिव्ह इन’मध्ये करार करू, त्यावर साक्षीदारांच्या स्वाक्षऱ्या घेऊ, असे पर्याय त्यांनी सपशेल धुडकावले. त्यावर आर्य समाजाच्या पद्धतीनं लग्न करून कालांतरानं त्याची नोंदणी करावी असं ठरलं.\nआपल्या वडिलांच्या मनात काय चाललं आहे याचा सुगावा वासुदेव यांच्या मुलाला लागलाच. त्यामुळे घरात प्रचंड तणाव निर्माण झाला. मुलाने लालिताबाईंचा फोन नंबर शोधून काढला आणि त्यांना तो धमकीचे फोन करायला लागला. ललिताबाईंची घाबरगुंडी उडाली. त्यामुळे कार्यकत्र्या राधादेवी त्यांना आपल्या घरी घेऊन आल्या.\nराधादेवी वकील आहेत. त्यांच्या पतीचं निधन होऊन बरीच वर्षं झाली आहेत. त्या आपल्या मुलगा आणि सुनेबरोबर राहतात. मुलाचा आईच्या कामाला पाठिंबा असतो. ललिताबाई घरी आल्यावर वासुदेव यांच्या मुलाचे राधादेवींनासुद्धा अर्वाच्य भाषेत फोन आले, पण त्या घाबरल्या नाहीत. मग एका ठरलेल्या दिवशी वासुदेव घरातून सटकले आणि राधादेवींच्या घरी आले. ‘थोडू नीडा’च्या कार्यकर्त्यांनी राधादेवींच्या अंगणात मांडव घातला. लग्नाच्या आदल्या दिवशी मेंदीचा कार्यक्रम केला. वासुदेव यांनी सर्वांना मेजवानी दिली आणि दुसऱ्या दिवशी आर्य समाजाच्या पद्धतीनं लग्न करण्यात आलं. पण वासुदेवांचा मुलगा हार मानायला तयार नव्हता. त्यानं पोलिसात जाऊन वडील हरवल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी शोध घेतल्यावर त्यांना खरी परिस्थिती समजली आणि त्यांनीच मुलाला समजावलं. तेव्हा मुलाची कशीबशी समजूत पटली. नंतर वासुदेव यांनी मालमत्तेची मुलगा आणि मुलगी यांच्यात विभागणी केली. मूळ गावी असलेला जमिनीचा तुकडा ललिताबाईंच्या नावानं केला. ते गेली सहा वर्षं ललिताबाईंच्या घरी सुखासमाधानात राहात आहेत. मुलाशी आता त्यांचा संवाद होतो. वासुदेव ललिताबाईंच्या घरी स्थिरस्थावर झाल्यावर मुलानं ‘थोडू नीडा’च्या राधादेवींना फोन करून उद्धट बोलल्याबद्दल क्षमा मागितली. जणू दुसऱ्याच कुणाची तरी गोष्ट चालली आहे, अशा आविर्भावात वासुदेव आणि ललिता हसऱ्या चेहऱ्यानं ही गोष्ट ऐकत होते\nअवघ्या काही दिवसांपूर्वी घडलेला मुलांकडून ‘ना हरकत पत्र’ आणण्याची पोलिसांकडून सूचना येण्याचा प्रसंग आणि सहा वर्षांपूर्वी वासुदेव यांच्या सहजीवनाला मुलानं केलेला सणसणीत विरोध, हे सर्व ऐकू न मी चरकले. मी विचारलं, की ‘मुलांचा विरोध हा तुमचा सार्वत्रिक अनुभव आहे का’ यावर राधादेवी आणि चिन्नय्या एकमुखानं ‘नाही’ म्हणाले. उलट आता आम्हाला परदेशातून काही मुलांचे फोन येतात, की त्यांच्या आईला किंवा वडिलांना जोडीदार शोधा म्हणून.\nसंथ गतीनं का होईना, पण बदल घडत आहे. हे ऐकून मी जरा खुशालले. बाहेर खास हैदराबादी मसालेदार बिर्याणी आमची वाट बघत होती…\n(या गोष्टीतली के वळ वासुदेव व ललिता ही नावे बदललेली असून बाकीची नावे वास्तवातील आहेत.)\n(‘थोडू नीडा’ च्या संस्थापक राजेश्वरी यांच्यासह\nसंस्थेचे कार्यकर्ते आणि सरिता आवाड.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nमराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.\nबाबा रामदेव यांच्याकडून जाणून घ्या, ‘या’ ४ योगासनांमुळे रक्तदाब कसा नियंत्रित होईल\nनागालँडमध्ये गोळीबारात १३ नागरिकांचा मृत्यू ; राहुल गांधींचा भारत सरकारला संतप्त सवाल, म्हणाले…\n“मी कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही, पण….;” कंगना रणौतचं उत्तर प्रदेश निवडणुकांबद्दल महत्वाचं विधान\nनीरज चोप्रा बनला चिमुकल्यांचा ‘भालाफेक प्रशिक्षक’; त्यावर पंतप्रधान मोदी म्हणाले, “हे पाहून…”\n५२ लाखांचा घोडा, ९ लाखांची मांजर; २०० कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी सुकेश चंद्रशेखरची जॅकलिनवर उधळपट्टी\nराजधानी दिल्लीत ओमायक्रॉनचा शिरकाव; देशात नव्या व्हेरिएंटने बाधित पाचवा रुग्ण सापडला\nओमायक्रॉनचा धोका अन् देशात महिन्याभरात २५ लाख लग्न; आरोग्य तज्ज्ञांनी दिला इशारा, म्हणाले…\n“Omicron मुळे जानेवारीत करोनाची तिसरी लाट येणार, पण…”; अभ्यासातून समोर आली दिलासादायक माहिती\nVideo : अमित ठाकरेंचं राज्यातील जनतेला आवाहन; म्हणाले, “येत्या ११ डिसेंबरला…\nनागालँडमध्ये मध्यरात्री गोळीबार, १३ नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू; केंद्रीय गृहमंत्र्यांनी व्यक्त केला घटनेवर संताप\n“जगातील सर्वोत्तम बाबा”, विनोद दुआ यांच्या निधनानंतर मुलीची भावनिक पोस्ट\nपहिल्या पत्नीवर फरहान अख्तरचे होते जीवापाड प्रेम, ‘या’ अभिनेत्याच्या भावामुळे मोडला १९ वर्षांचा संसार\nPHOTOS : IPL २०२२ पूर्वी मुंबई इंडियन्सनं संघाबाहेर केलेले २० क्रिकेटपटू; ‘हे’ दोघे आहेत मराठी\nPhotos : मुंबईत गेट वे ऑफ इंडियाजवळ जगातील सर्वात मोठा राष्ट्रध्वज, १४०० किलोच्या तिरंग्याचे खास फोटो\nसांस्कृतिक ठेवाही ‘आवरायला’ हवा\nज्येष्ठांचे लिव्ह इन : मैत्रभावाचा अवकाश\nमी, रोहिणी.. : अनुभव शिकवणारे..जगवणारे..\nवसुंधरेच्या लेकी : मुलांच्या हाती पर्यावरण रक्षण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh/central-govt-slashes-excise-duty-petrol-diesel-price-know-where-the-price-was-reduced-abn-97-2663907/", "date_download": "2021-12-05T08:38:48Z", "digest": "sha1:ZQFNUBBDVGZ5YD7XCMFLRUGC5USKQ53N", "length": 19166, "nlines": 221, "source_domain": "www.loksatta.com", "title": "central govt slashes excise duty petrol diesel price Know where the price was reduced abn 97 | केंद्राच्या निर्णयानंतर भाजपाशासित राज्यांचाही सामान्यांना दिलासा; उत्तर प्रदेशात पेट्रोल-डिझेल १२ रुपयांनी स्वस्त", "raw_content": "रविवार, ५ डिसेंबर, २०२१\nकेंद्राच्या निर्णयानंतर भाजपाशासित राज्यांचाही सामान्यांना दिलासा; उत्तर प्रदेशात पेट्रोल-डिझेल १२ रुपयांनी स्वस्त\nकेंद्राच्या निर्णयानंतर भाजपाशासित राज्यांचाही सामान्यांना दिलासा; उत्तर प्रदेशात पेट्रोल-डिझेल १२ रुपयांनी स्वस्त\nउत्तर प्रदेशसह अनेक भाजपाशासित राज्यांनी इंधनाचे दर कमी केले आहेत.\nWritten By लोकसत्ता ऑनलाइन\nपेट्रोल, डिझेलचे नवे दर\nदिवाळीच्या मुहूर्तावर पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमधून सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. केंद्राने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केल्यानंतर देशातील भाजपाशासित अनेक राज्यांनी इंधन दरात कपात केली आहे. उत्तर प्रदेशसह अनेक राज्य सरकारांनी इंधनाचे दर कमी केले आहेत. त्यामुळे ग्राहकांना अधिक दिलासा मिळणार आहे. याआधी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाची जबाबदारी सांभाळणारे धर्मेंद्र प्रधान यांनी ग्राहकांना दिलासा देण्यासाठी हा मोदी सरकारचा हा निर्णय आहे असे म्हटले आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्य��� व्हॅटमध्ये (मूल्यवर्धित कर) कपात करण्याच्या निर्णयानंतर उत्तर प्रदेशमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये १२ रुपयांनी घट झाली आहे.\nकेंद्राने बुधवारी पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात प्रति लिटर पाच रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क १० रुपयांनी कमी केले. काही तासांनंतर, उत्तर प्रदेशमध्ये पेट्रोलवरील व्हॅट सात रुपये आणि डिझेलवर दोन रुपयांनी कमी करण्यात आला. अशा प्रकारे दोन्ही इंधनांच्या किमती येथे प्रतिलिटर १२-१२ रुपयांनी कमी झाल्या आहेत. त्यानंतर, कर्नाटक, गोवा, त्रिपुरा आणि आसामच्या सरकारांनी दोन्ही इंधनांनच्या करात आणखी कपात केली. या राज्य सरकारांनी पेट्रोल आणि डिझेलवरील करात प्रत्येकी सात रुपयांनी कपात करण्याची घोषणा केली आहे, ज्यामुळे डिझेलच्या दरात प्रति लिटर १७ रुपये आणि पेट्रोलच्या दरात १२ रुपयांनी कपात होणार आहे.\n निम्मा भारत लसीकृत झाला; आरोग्य मंत्र्यांनी ट्वीट करून दिली माहिती\nकाँग्रेस नेत्याने युपीच्या उपमुख्यमंत्र्यांना ‘त्या’ वक्तव्यावरून सुनावले; म्हणाले, “लुंगी घालणारी प्रत्येक व्यक्ती….”\n“इंदिरा गांधींच्या काळात ‘नाही’ म्हणण्याची मुभा होती, पण आता काँग्रेसमध्ये…”, गुलाम नबी आझाद यांचा पक्षनेतृत्वावर निशाणा\n“मी कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही, पण….;” कंगना रणौतचं उत्तर प्रदेश निवडणुकांबद्दल महत्वाचं विधान\nबिहारमध्ये नितीश कुमार यांनीही सर्वसामान्यांना दिवाळीची भेट दिली आहे. नितीश कुमार यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवरील व्हॅट कमी करण्याची घोषणा करण्यात आली आहे. पेट्रोलवर एक रुपया ३० पैसे तर डिझेलवर एक रुपया ९० पैसे सवलत देण्याची तयारी सुरू आहे. केंद्र सरकारच्या वतीने पेट्रोल पाच रुपयांनी तर डिझेल १० रुपयांनी कपात करण्यात आली आहे. या दोन्ही सवलतींनंतर बिहारमधील जनतेसाठी पेट्रोल ६.३० रुपये आणि डिझेल ११.९० रुपये स्वस्त होणार आहे.\nमोदी सरकारची दिवाळी भेट पेट्रोल आणि डिझेलच्या दराबाबत घेतला मोठा निर्णय\nहिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जय राम ठाकूर यांनीही घोषणा केली की राज्य सरकार लवकरच पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करण्यासाठी अधिसूचना जारी करेल. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “हिमाचलच्या डोंगराळ राज्यातील वाहतुकीची साधने पेट्रोल आणि डिझेलवर अवलंबून आहेत, त्यामुळे या सवलतीचा थेट लाभ जनतेला मिळेल. पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी करण्यासाठी राज्य सरकार लवकरच अधिसूचना जारी करणार आहे.\nवाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले आणि सांगितले की या पावलामुळे सामान्य लोकांना फायदा होईल, वापर वाढेल आणि आपल्या अर्थव्यवस्थेला गती मिळेल. मात्र, काँग्रेसने सरकारच्या या निर्णयाचे स्वागत तर केले, पण ताशेरेही ओढले आहेत.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nमराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.\nपेट्रोल, डिझेल, एलपीजी दरात पुढील आठवडय़ात वाढ\n निम्मा भारत लसीकृत झाला; आरोग्य मंत्र्यांनी ट्वीट करून दिली माहिती\nVIRAL VIDEO : सुंदर एअर होस्टेसने विमानतळावरच केला डान्स; Lazy Lad गाण्यावर तिचे स्टेप्स पाहून तुम्ही म्हणाल…\n’ शुबमन गिलनं चौकार ठोकताच वानखेडेवर प्रेक्षकांनी दिल्या घोषणा; VIDEO व्हायरल\nकाँग्रेस नेत्याने युपीच्या उपमुख्यमंत्र्यांना ‘त्या’ वक्तव्यावरून सुनावले; म्हणाले, “लुंगी घालणारी प्रत्येक व्यक्ती….”\n“इंदिरा गांधींच्या काळात ‘नाही’ म्हणण्याची मुभा होती, पण आता काँग्रेसमध्ये…”, गुलाम नबी आझाद यांचा पक्षनेतृत्वावर निशाणा\n“प्रत्येक माणसाला बजावून एकच सांगायचं…लढ”, प्रसाद ओकची पोस्ट व्हायरल\nVideo : बुलढाण्यातील वस्तीत शिरला वाघ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण\nनवीन अवतारात सादर होणार KTM 390 Adventure २०२२, जाणून घ्या काय आहेत खास वैशिष्ट्ये\nबाबा रामदेव यांच्याकडून जाणून घ्या, ‘या’ ४ योगासनांमुळे रक्तदाब कसा नियंत्रित होईल\nनागालँडमध्ये गोळीबारात १३ नागरिकांचा मृत्यू ; राहुल गांधींचा भारत सरकारला संतप्त सवाल, म्हणाले…\n“मी कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही, पण….;” कंगना रणौतचं उत्तर प्रदेश निवडणुकांबद्दल महत्वाचं विधान\nपहिल्या पत्नीवर फरहान अख्तरचे होते जीवापाड प्रेम, ‘या’ अभिनेत्याच्या भावामुळे मोडला १९ वर्षांचा संसार\nPHOTOS : IPL २०२२ पूर्वी मुंबई इंडियन्सनं संघाबाहेर केलेले २० क्रिकेटपटू; ‘हे’ दोघे आहेत मराठी\nPhotos : मुंबईत गेट वे ऑफ इंडियाजवळ जगातील सर्वात मोठा राष्ट्रध्वज, १४०० किलोच्या तिरंग्याचे खास फोटो\nराजधानी दिल्लीत ओमायक्रॉनचा शिरकाव; देशात नव्या व्हेरिएंटने बाधित पाचवा रुग्ण सापडला\nओमायक्रॉनचा धोका अन् देशात महिन्याभरात २५ लाख लग्न; आरोग्य तज्ज्ञांनी दिला इशारा, म्हणाले…\n“Omicron मुळे जानेवारीत करोनाची तिसरी लाट येणार, पण…”; अभ्यासातून समोर आली दिलासादायक माहिती\nनागालँडमध्ये मध्यरात्री गोळीबार, १३ नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू; केंद्रीय गृहमंत्र्यांनी व्यक्त केला घटनेवर संताप\n‘या’ राज्यानं करून दाखवलं; मिळवला सर्वप्रथम पूर्ण लसीकरण करण्याचा मान\nतीर्थयात्रा योजनेवरून पी चिदंबरम यांचा केजरीवालांवर निशाणा; म्हणाले, “आप भाजपाचंच….”", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh/prashant-kishor-resigns-prashant-kishor-resigns-as-principal-advisor-to-punjab-cm-capt-amarinder-singh-bmh-90-2553008/", "date_download": "2021-12-05T07:56:28Z", "digest": "sha1:43VFT3TKDQXW5V5LETLV57MNHSEP6RN5", "length": 17725, "nlines": 212, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Prashant Kishor resigns as principal advisor to Punjab CM Capt Amarinder Singh Prashant Kishor latest news prashant kishor will join congress । प्रशांत किशोर यांनी पंजाबच्या मुख्यमंत्र्याची सोडली साथ; पदाचा दिला राजीनामा", "raw_content": "रविवार, ५ डिसेंबर, २०२१\nप्रशांत किशोर यांनी पंजाबच्या मुख्यमंत्र्याची सोडली साथ; पदाचा दिला राजीनामा\nप्रशांत किशोर यांनी पंजाबच्या मुख्यमंत्र्याची सोडली साथ; पदाचा दिला राजीनामा\nऐन पंजाब विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांना धक्का; मुख्य राजकीय सल्लागार पदाचा प्रशांत किशोर यांनी दिला राजीनामा\nWritten By लोकसत्ता ऑनलाइन\nप्रशांत किशोर यांनी ऐन पंजाब विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या मुख्य राजकीय सल्लागार पदाचा राजीनामा दिला आहे.\nराजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर आगामी काळात काँग्रेसमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याची चर्चा सुरू असून, काँग्रेसमध्ये फेरबदलाचे संकेत मिळत आहे. राजकीय वर्तुळात काँग्रेसमधील बदलांची चर्चा सुरू असतानाच प्रशांत किशोर यांनी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांची साथ सोडली आहे. प्रशांत किशोर यांनी ऐन पंजाब विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या मुख्य राजकीय सल्लागार पदाचा राजीनामा दिला आहे.\nपश्चिम बंगाल विधानसभेचा निकाल लागल्यापासून रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नावाची केंद्रीय राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे. प्रशांत किशोर यांना काँग्रेसच्या केंद्रीय निर्णय प्रक्रियेत महत्त्वाचं स्थान दिलं जाणार असल्याचीही चर्चा आहे. या चर्चेला दुजोरा देणारीच वृत्त आता समोर आलं आहे. प्रशांत किशोर यांनी पंजाबचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या मुख्य राजकीय सल्लागार पदाचा राजीनामा दिला आहे. ऐन पंजाब विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रशांत किशोर यांनी राजीनामा दिल्यानं अमरिंदर सिंग यांना मोठा धक्का असल्याचं मानलं जातं आहे.\nअहमद पटेलांच्यानंतर काँग्रेसला रणनीतीकार भेटणार; सोनिया गांधी लवकरच घेणार निर्णय\nसार्वजनिक आयुष्यातून थोडा वेळ विश्रांती हवी असल्याचं कारण देत प्रशांत किशोर यांनी राजीनामा दिला आहे. “सार्वजनिक आयुष्यापासून काही काळ दूर राहण्याच्या माझ्या निर्णयाबद्दल आपल्याला कल्पना आहे. त्यामुळे मुख्य सल्लागार पदाची कामं करण्यासाठी मी सक्षम नाही. मला माझ्या भविष्यातील वाटचालींबद्दलही निर्णय घ्यायचा असून, मी आपल्याला विनंती करतो की, मला या जबाबदारीतून मुक्त करावे”, असं प्रशांत किशोर यांनी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांना दिलेल्या राजीनाम्यात म्हटलं आहे.\n‘भविष्यातील वाटचाल’चा अर्थ काय\nगेल्या काही दिवसांत प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे नेते राहुल गांधी, महासचिव प्रियांका गांधी आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह काही महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या. विशेषतः राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासोबत झालेली त्यांची बैठक चर्चेचा विषय ठरली. या बैठकीपासूनच प्रशांत किशोर काँग्रेसच्या वाटेवर असल्याचं बोललं जाऊ लागलं. ते अधिक गडद होताना दिसत आहे. प्रशांत किशोर यांना काँग्रेसच्या केंद्रीय निर्णय प्रक्रियेत महत्त्वाचं पद हवं असून, त्यांनी काही सूचनाही काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे फेरबदलांबद्दल केल्या आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाकडून नवी जबाबदारी असा तर प्रशांत किशोर यांच्या भविष्यातील वाटचालीबद्दलच्या म्हणण्याचा अर्थ नाही ना अशी कुजबूज सुरू झाली आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बा��म्या मिळवा.\nमराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.\nपेट्रोल, डिझेल, एलपीजी दरात पुढील आठवडय़ात वाढ\n“इंदिरा गांधींच्या काळात ‘नाही’ म्हणण्याची मुभा होती, पण आता काँग्रेसमध्ये…”, गुलाम नबी आझाद यांचा पक्षनेतृत्वावर निशाणा\n“प्रत्येक माणसाला बजावून एकच सांगायचं…लढ”, प्रसाद ओकची पोस्ट व्हायरल\nVideo : बुलढाण्यातील वस्तीत शिरला वाघ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण\nबाबा रामदेव यांच्याकडून जाणून घ्या, ‘या’ ४ योगासनांमुळे रक्तदाब कसा नियंत्रित होईल\nनागालँडमध्ये गोळीबारात १३ नागरिकांचा मृत्यू ; राहुल गांधींचा भारत सरकारला संतप्त सवाल, म्हणाले…\n“मी कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही, पण….;” कंगना रणौतचं उत्तर प्रदेश निवडणुकांबद्दल महत्वाचं विधान\nनीरज चोप्रा बनला चिमुकल्यांचा ‘भालाफेक प्रशिक्षक’; त्यावर पंतप्रधान मोदी म्हणाले, “हे पाहून…”\n५२ लाखांचा घोडा, ९ लाखांची मांजर; २०० कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी सुकेश चंद्रशेखरची जॅकलिनवर उधळपट्टी\nराजधानी दिल्लीत ओमायक्रॉनचा शिरकाव; देशात नव्या व्हेरिएंटने बाधित पाचवा रुग्ण सापडला\nओमायक्रॉनचा धोका अन् देशात महिन्याभरात २५ लाख लग्न; आरोग्य तज्ज्ञांनी दिला इशारा, म्हणाले…\n“Omicron मुळे जानेवारीत करोनाची तिसरी लाट येणार, पण…”; अभ्यासातून समोर आली दिलासादायक माहिती\nपहिल्या पत्नीवर फरहान अख्तरचे होते जीवापाड प्रेम, ‘या’ अभिनेत्याच्या भावामुळे मोडला १९ वर्षांचा संसार\nPHOTOS : IPL २०२२ पूर्वी मुंबई इंडियन्सनं संघाबाहेर केलेले २० क्रिकेटपटू; ‘हे’ दोघे आहेत मराठी\nPhotos : मुंबईत गेट वे ऑफ इंडियाजवळ जगातील सर्वात मोठा राष्ट्रध्वज, १४०० किलोच्या तिरंग्याचे खास फोटो\nनागालँडमध्ये मध्यरात्री गोळीबार, १३ नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू; केंद्रीय गृहमंत्र्यांनी व्यक्त केला घटनेवर संताप\n‘या’ राज्यानं करून दाखवलं; मिळवला सर्वप्रथम पूर्ण लसीकरण करण्याचा मान\nतीर्थयात्रा योजनेवरून पी चिदंबरम यांचा केजरीवालांवर निशाणा; म्हणाले, “आप भाजपाचंच….”\nफेसबुक, गूगल इंडियाचा जाहिरात महसूल सर्वाधिक ; भारतीय प्रसार माध्यमेही उत्पन्नात मागे\nअनुच्छेद ३७० होता, तेव्हा काश्मीरमध्ये शांतत�� होती काय ; केंद्रीय गृहमंत्री शहा यांचा विरोधकांना सवाल\nपाकव्याप्त काश्मीरमधील शारदा यात्रा पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.thosprahar.com/to-live-a-healthy-life-to-overcome-epidemics-like-corona-trees-should-be-planted-dysp-shri-somnath-wakchaure/", "date_download": "2021-12-05T08:15:42Z", "digest": "sha1:CNPZNDZWG7R2J6PHZ6JSZ4ACVVMLXH4X", "length": 12683, "nlines": 106, "source_domain": "www.thosprahar.com", "title": "आपले निरोगी आयुष्य जगण्यासाठी, कोरोना सारख्या महामारी वर मात करण्यासाठी ही.. झाडे लावावीत डी.वाय.एस.पी.श्री सोमनाथ वाकचौरे... - ThosPrahar News | Thos Nirbhid Marathi Batmya", "raw_content": "\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nवस्त्रहरणाच्या सीन शूटिंग नंतर ढसाढसा रडली द्रौपदी..पहा काय होत कारण..\nघाबरू नका हे आहेत उपाय आणि उपचार..\nअमळनेर: दामिनी पथकाचे मुंदडा विद्यालयात समुपदेशन..सर्व शाळांना देणार भेट..\nअमळनेर: एकतास येथे पिक नियोजनाची जलमिञांची गावसभा संपन्न..\nअमळनेर: सोनू भटू चौधरी यांची जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी व अंमळनेर तालुकाध्यक्ष छोटू रमेश चौधरी यांची निवड..\nमुख्यपेज/Bhusawal/आपले निरोगी आयुष्य जगण्यासाठी, कोरोना सारख्या महामारी वर मात करण्यासाठी ही.. झाडे लावावीत डी.वाय.एस.पी.श्री सोमनाथ वाकचौरे…\nआपले निरोगी आयुष्य जगण्यासाठी, कोरोना सारख्या महामारी वर मात करण्यासाठी ही.. झाडे लावावीत डी.वाय.एस.पी.श्री सोमनाथ वाकचौरे…\nआपले निरोगी आयुष्य जगण्यासाठी, कोरोना सारख्या महामारी वर मात करण्यासाठी ही.. झाडे लावावीत डी.वाय.एस.पी.श्री सोमनाथ वाकचौरे…\nभुसावळ : 5 जून या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पोलीस विभाग भुसावळ , निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ व महिला पर्यावरण सखी मंच यांच्या संयुक्त विद्यमानाने डी वाय एस पी ऑफीस च्या परिसरात वृक्षारोपण करताना डी वाय एस पी श्री सोमनाथ वाकचौरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आज कोरोना यामहा मारीत खूप मोठे संकटांना आपल्याला तोंड द्यावे लागत आहे ही परिस्थिती का निर्मा�� झाली याचा पण विचार करायलाच हवा कारण मानवाने मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण केले मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली , भारतीय देशी वृक्षांची तोड मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे पर्यावरणात ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत गेले याचा परिणाम विविध कोणा सारखे आजार संकट आपल्यावर येते यावर जर आपल्याला मात करायची असेल भविष्यासाठी आपल्या मुले, नातू ,पंतु साठी आपली देशी झाडे लावणे आवश्यक आहे यात वड, पिंपळ, औदुंबर, चिंच, कांचन, निंब असे कितीतरी पर्यावरण पूरक झाडे लावणे आवश्यक आहे असे सांगीतले.\nयावेळी तालुक्यांचे पी.एस.आय श्री रामकृष्ण कुंभार यांनी कोणती झाडे कोठे लावायची याचे नियोजन करुन त्यांचे झाडे विषयी असलेले प्रेम पाहता अनेक झाडे त्यांनी जगवली आहेत, यावेळी निसर्ग व सामाजिक पर्यावरण मंडळाचे जिल्हाध्यक्ष नाना पाटील यांनीही वृक्ष संदर्भात महिती देवून कमी पाण्यात वृक्ष कसे जगतील यासाठी मडके चा वापर कसा होतो ते सांगून प्रत्यक्ष रोपे सोबत मडकेही बुजुन पाणी भरले\nवयोवृध्द राज्य सल्लागार रघुनाथ आप्पा सोनवणे यांचा **माझी वसुंधरा**चे प्रमाणपत्र देवुन गौरव करण्यात आला यावेळी सुरेन्द्रसिंग पाटील, महानंदा ताई पाटील, सौ पाटणकर आदी व सर्व पोलीस कर्मचारी उपस्थीत होते.\nभुसावळ शहर व तालुका हद्दीत 17 बेवारस वाहनांचा होणार लिलाव मूळ मालकांनी कागदपत्रे दाखवून वाहने नेण्याचे आवाहन\nभुसावळ ते पुणेदरम्यान पंधरवड्यात दोन वेळा मेमू ट्रेन धावणार\n भुसावळ सुरत दरम्यान उद्यापासून विशेष रेल्वे धावणार…\nभुसावळ येथे आजपासूनकोविड 19 लसीकरण मोहिमेस सुरवात.\nभुसावळ येथे आजपासूनकोविड 19 लसीकरण मोहिमेस सुरवात.\nधक्कादायक…..साळवा येथे जितेंश पारधी(चव्हान)या युवकास सासरे व त्यांच्या नातेवाईक कडुन जिवंत जाळुन मारण्याचा प्रयत्न….\nठोसप्रहार न्यूज अँप डाउनलोड करा\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nअमळनेर : माईंड पार्लर मधील फलक, लोकांच्या चर्चेला उधाण…\nशशी थरूर यांचा 6 महिला खासदारांसोबत सेल्फी व्हायरल… कप्शनमुळे वादात..मागितली माफी…\nधक्कादायक: भाऊ झाला वैरी..अल्पवयीन बहिणीवरच केला भावांनी सतत बलात्कार..अल्पवयीन बहिणीवरच केला भावांनी सतत बलात्कार..गरोदर राहिल्यानंतर घटना उघडकीस..\nमहत्वाचे..पुरुषांच्या दाढी मुळे महिलांना जावे लागत आहे “या”आजाराला सामोरे..\nअमळनेर:अजून दोन तरुणी नेल्या पळऊन..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.thosprahar.com/vaccination-campaign-of-citizens-was-successfully-completed-in-ward-no-13-through-municipal-council-vaccination-was-carried-out-at-indira-gandhi-school-from-9-am-to-5-pm-with-the-help-of-friends-and/", "date_download": "2021-12-05T08:13:34Z", "digest": "sha1:QXEEZKHKOKFRF4CD4DAMSMMPKKXFVWN5", "length": 13132, "nlines": 104, "source_domain": "www.thosprahar.com", "title": "प्रभाग क्रमांक 13 मध्ये नगर परिषदेच्या माध्यमातून नागरिकांचे लसीकरण मोहीम यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली माजी नगरसेवक विनोद कदम यांच्या मित्र परिवाराच्या सहकार्याने इंदिरा गांधी शाळेत सकाळी 9 ते संध्याकाळी पाच पर्यंत लसीकरण करण्यात आले - ThosPrahar News | Thos Nirbhid Marathi Batmya", "raw_content": "\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nवस्त्रहरणाच्या सीन शूटिंग नंतर ढसाढसा रडली द्रौपदी..पहा काय होत कारण..\nघाबरू नका हे आहेत उपाय आणि उपचार..\nअमळनेर: दामिनी पथकाचे मुंदडा विद्यालयात समुपदेशन..सर्व शाळांना देणार भेट..\nअमळनेर: एकतास येथे पिक नियोजनाची जलमिञांची गावसभा संपन्न..\nअमळनेर: सोनू भटू चौधरी यांची जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी व अंमळनेर तालुकाध्यक्ष छोटू रमेश चौधरी यांची निवड..\nमुख्यपेज/Amalner/प्रभाग क्रमांक 13 मध्ये नगर परिषदेच्या माध्यमातून नागरिकांचे लसीकरण मोहीम यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली माजी नगरसेवक विनोद कदम यांच्या मित्र परिवाराच्या सहकार्याने इंदिरा गांधी शाळेत सकाळी 9 ते संध्याकाळी पाच पर्यंत लसीकरण करण्यात आले\nप्रभाग क्रमांक 13 मध्ये नगर परिषदेच्या माध्यमातून नागरिकांचे लसीकरण मोहीम यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली माजी नगरसेवक विनोद कदम यांच्या मित्र परिवाराच्या सहकार्याने इंदिरा गांधी शाळेत सकाळी 9 ते संध्याकाळी पाच पर्यंत लसीकरण करण्यात आले\nप्रभाग क्रमांक 13 मध्ये नगर परिषदेच्या माध्यमातून नागरिकांचे लसीकरण मोहीम यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली माजी नगरसेवक विनोद कदम यांच्या मित्र परिवाराच्या सहकार्याने इंदिरा गांधी शाळेत सकाळी 9 ते संध्याकाळी पाच पर्यंत लसीकरण करण्यात आले\nअमळनेर : आज शनिवार रोजी प्रभाग क्रमांक 13 मध्ये नगर परिषदेच्या माध्यमातून नागरिकांचे लसीकरण मोहीम यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली माजी नगरसेवक विनोद कदम यांच्या मित्र परिवाराच्या सहकार्याने इंदिरा गांधी शाळेत सकाळी 9 ते संध्याकाळी पाच पर्यंत लसीकरण करण्यात आले वार्डातील काही लोकांचे लसीकरण बाकी असल्याचे लक्षात आल्यानंतर ही मोहीम राबवण्याचा संकल्प केला व तो यशस्वी करून दाखवला याप्रसंगी नगरपरिषदेचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विलास महाजन, जी एन एम प्रसाद शिरसागर स्टाफ नर्स मंगला परदेशी सरला अहिरे वैशाली धनगर यांचे अनमोल सहकार्य लाभले याप्रसंगी आमदार अनिल पाटील माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील लोकनियुक्त नगराध्यक्ष पुष्पलता पाटील यांनी भेट देवून पाहणी केली. सदर कार्यक्रमास पटवारी कॉलनी चे चेअरमन शिवाजीराव पाटील, शेतकी संघाचे माजी प्रेसिडेंट संजय पुनाजी पाटील ,किशोर पाटील, प्रवीण पाटील, शरद पाटील ,संजय पाटील , निखिल चौधरी ,मयूर वानखेडे ,दिलीप ठेकेदार ,सागर कदम ,अनिल मराठे ,शुभम अहिरराव ,उदय पाटील, विशाल साळुंखे ,राजेंद्र देशमुख ,कैलास पाटील सर, गोविंदा बाविस्कर ,नारायण मराठे, पोलीस कॉन्स्टेबल विजय साळुंखे ,इंदिरा गांधी शाळेचे मुख्याध्यापक संदीप पवार ,डी ए सोनवणे ,हर्षल पाटील ,राहुल पाटील, महाजन सर ,विनोद गुलाबराव पाटील हे उपस्थित होते.\nअमळनेर: दामिनी पथकाचे मुंदडा विद्यालयात समुपदेशन..सर्व शाळांना देणार भेट..\nअमळनेर: एकतास येथे पिक नियोजनाची जलमिञांची गावसभा संपन्न..\nअमळनेर: सोनू भटू चौधरी यांची जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी व अंमळनेर तालुकाध्यक्ष छोटू रमेश चौधरी यांची निवड..\nअमळनेर: सांगा कधी कळणार तुम्हाला व्याधी लागल्या आमच्या आयुष्याला..\nअमळनेर: सांगा कधी कळणार तुम्हाला व्याधी लागल्या आमच्या आयुष्याला..\nअमळनेर:अजून दोन तरुणी नेल्या पळऊन..\nठोसप्रहार न्यूज अँप डाउनलोड करा\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nअमळनेर : माईंड पार्लर मधील फलक, लोकांच्या चर्चेला उधाण…\nशशी थरूर यांचा 6 महिला खासदारांसोबत सेल्फी व्हायरल… कप्शनमुळे वादात..मागितली माफी…\nधक्कादायक: भाऊ झाला वैरी..अल्पवयीन बहिणीवरच केला भावांनी सतत बलात्कार..अल्पवयीन बहिणीवरच केला भावांनी सतत बलात्कार..गरोदर राहिल्यानंतर घटना उघडकीस..\nमहत्वाचे..पुरुषांच्या दाढी मुळे महिलांना जावे लागत आहे “या”आजाराला सामोरे..\nअमळनेर:अजून दोन तरुणी नेल्या पळऊन..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://misalpav.com/node/49566", "date_download": "2021-12-05T08:22:16Z", "digest": "sha1:IMNG225STBUPUQDK2CJAV3CDVZSSCW5J", "length": 23395, "nlines": 233, "source_domain": "misalpav.com", "title": "पारगाव भातोडी- १ | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०���५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nगुगल करता करता , मराठा युद्ध जेथे झाले त्याची रोचक माहिती वाचली.प्रवास मोठा नव्हता ,तेव्हा जवळच्याच पण ऐतिहासिक पानाला कधी भेट देईन याचा मागोवा घेत होते.घरीच बनवलेल्या मिसळ पावचा भरपेट न्याहरी करून निघाले.\nरस्त्याने नव्याने चाललेल्या उड्डाणपुलाच्या कामाची प्रचंड लगबग होती.हळूहळू ती लगबग मागे टाकत टाकत मिलिटरी एरिया त्याच्या ऐसपैस भव्य इमारती आणि काही रणगाडे नजरेस पडत होत्या.पुढे तो भाग संपताच दुतर्फा हिरवीगार कांद्याची शेत नांदताना दिसली.आणि मोकळी हवा केसांशी खेळू लागली.मास्क अलगदच पर्समधे शिरला.आता रस्तावरची वर्दळही नाहीशी झाली.लवकरच पारगाव भातोडी वेस आली.टिपिकल गावची घर पण कमी लोकसंख्या वाटत होती.तेव्हा डाव्या बाजूस नृसिंह मंदिर आणि उजव्या बाजूस शरीफ राजे समाधी स्थान होते.मंदिर जुने आहे असे समजले ,तेव्हा नक्कीच पाहायचे म्हणत डाव्या बाजूला वळालो.\nदुरूनच तीन उंच कळस,सुंदर दगडी पायऱ्या ,घाट पाहून अचंबित आणि उत्साहित झाले.मंदिर खाली उतरून जायचे होते.जीव हळू हळू थंड होऊ लागला.अत्यंत भव्य आणि विशिष्ट रचना असलेले हे सुंदर मंदिर आहे ,जे १४४० ला पेशवा कान्होजी नरसोजी यांनी बांधले आहे. आत गाभारा वेगळाच आहे.दक्षिणमुखी प्रवेशद्वार आहे पण मूर्तीचे मुख समोर नसून पूर्वेला एका खिडकीच्या समोर आहे जिथून ध्रुव तार्याचे दर्शन होते असा उल्लेख आहे.स्वयंभू मूर्तीची रचनाही अनोखी आहे.\nमंदिर मात्र ११११ सालचे आहे.एका ठिकाणची खिडकी इतकी अप्रूप आहे,नजरेला सुखावणारी जळकीर्ती ...काळ्या पाषाणात कोरलेली महिरप..सहज ठाण मांडता अशी जागा..:)\nप्रदक्षिणा घालण्यासाठी वरती बांधलेल्या देखण्या दोन बुरुजावर आपण जाऊन शांत ,निरामय वाहत्या नदीचे दर्शन घेऊ शकतो.दोन्ही बाजूंनी नदीच्या प्रवाहात उतरण्यासाठी भव्य पायऱ्याची रचना आहे.मंदिरालगतच घाट पाहून वाईच्या मंदिराची आठवण झाली .तलावात पाय सोडून निवांतपणा घेतांना निसर्गसखे खेकडा,मासोळ्या आपपल्या विश्वात रमताना पाहून मजा येत होती.\nया घाटाची देखभाल केली तर एका पुरातन काळाचा गंध मन भरून अनुभवता येईल असे वाटून गेले.\nघाटाचा हाही उपयोग ..\nउन्ह चढू लागली तेव्हा लवकरच ऐतिहासिक स्थळ पाहण्यसाठी उजव्या बाजूस वळालो.समाधीस्थानाकडे ज��ण्यासाठी कोणतीच पाटी नसल्याने जरा गैरसोय झाली.पण चिंचवडच्या गडकिल्ले सेवा समिती, गडवाट या संस्थने २०१५ ला याचा जीर्णोदधार करून इतिहास संवर्धनाचा एक उत्तम पायंडा दिला आहे.\n१६२४ ला भातवशेची लढाई झाली. अहमदनगर शहरापासून दहा मैल अंतरावर भातवडी तलावाजवळ शहाजी व शरीफजी राजांनी घडवलेला जगप्रसिद्ध रणसंग्राम होता. निजामशाहाकडून लढताना, सलाबतखान (निजामशहाचा इंजिनीयर) ने बांधलेला तलाव फोडून आदिलशाही आणि मोगलांचे सैन्य,शहाजी व शरीफजी राजांनी गनिमी काव्याचा वापर करून परास्त केले होते, मराठ्यांनी जिंकलेले हे पहिले युद्ध\nहोय. शरीफजी राजांना वीर मरण आले आणि शहाजीराजांनी त्यांच्या तेराव्याला भातवडीचे जेवण ठेवले तेव्हा या गावाचे भातोडी असे नाव पडले.\nइतरत्र फिरताना “हे चिंचेचे झाड “गान आठवत राहिले कारण असंख्य चिंचेची झाडे आजूबाजूला होती.पटापट चिंचा तोडल्या तर चक्क गाभुळलेल्या लाल चिंचा होत्या “आंधळा मागतो एक डोळा,देव देतो दोन”\nपुढे वाघेश्वरी देवीचे दर्शन घेतले.\nपाथर्डी रस्त्यानेच वीरभाद्राचे जुने मंदिर आहे.वीरभद्र शंकराचा मुलगा आहे आणि जो लिंगायत समाजाचा कुलदैवत आहे असे समजले.मूर्ती अत्यंत विलोभनीय आहे.\nमाहिती बद्दल धन्यवाद .....\nफोटो चांगले आले आहेत\nएका वेगळ्याच ठिकाणाची केलेली\nएका वेगळ्याच ठिकाणाची केलेली सफर आवडली. नदी अत्यंत स्वच्छ दिसतेय.\nहोय प्रवाह स्वच्छ आहे.आजूबाजूच्या गावाला यातून पाणी पुरवठा व्हायचा.\nघाटाचा हाही उपयोग ..\nघाटाचा हाच एक उपयोग बघितलाय :D\nपिंपळाच्या पाराखाली दोन तीन शुभ्र कपड्यातले ज्येष्ठ निवांत वामकुक्षी घेत होते ;)\nतरी जवळपास​ कलावंतीण महल, इंग्रजांनी बांधलेला तलाव, हत्ती बारव,नगरकर वाडा, विश्वेश्वर मंदिर राहिले, पुढच्या वेळी.\nआपली ही नजीकची प्रवासवर्णनं\nआपली ही नजीकची प्रवासवर्णनं छान असतात . लिहीत राहा .\nछोट्या छोट्या नोंदी घ्यायची सवय मिपामुळे लागली.\nमाहिती व फोटो दोन्हीही आवडले\nलेख आणि प्रकाश चित्रे दोन्ही छान.\nसुंदर मंदिर आहे , जे १४४० ला पेशवा कान्होजी नरसोजी यांनी बांधले आहे.\nहा उल्लेख वाचून जरा विचारात पडलो आहे १४४० साली पेशवे \nरस्त्याने नव्याने चाललेल्या उड्डाणपुलाच्या कामाची प्रचंड लगबग होती.हळूहळू ती लगबग मागे टाकत टाकत मिलिटरी एरिया त्याच्या ऐसपैस भव्य इमारती आणि काही रणगा���े नजरेस पडत...\nहे पुण्यातील वर्णन आहे किंवा कसे तसा काही उल्लेख नसल्याने समजले नाही. हल्ली गूगल मॅपची सोय उपलब्ध असल्याने प्रवासाचा मार्ग, अंतरे वगैरेचा नकाशा/पटलछवि (screenshot) दिले तर तिथे जाऊ इच्छिणारांसाठी उपयुक्त ठरेल.\nहा उल्लेख वाचून जरा विचारात पडलो आहे १४४० साली पेशवे \nमी एका ठिकाणी वाचले, तसेच लिहिले.शहानिशा करावी लागेल.\nहे पुण्यातील वर्णन आहे किंवा कसे तसा काही उल्लेख नसल्याने समजले नाही.\nनाही हे अहमदनगर-जामखेड रोडचे वर्णन आहे.गंमत अशी की मी ९ वर्षे , म्हणजे साधारण ३३०० वेळा या महामार्गाचा office साठी वापर केला आहे.पण कधीच ८-९ किमी.चे हे सुंदर मंदिर पाहिले नाही.I was damn workoholic :)\nहा उल्लेख वाचून जरा विचारात पडलो आहे १४४० साली पेशवे \nमी एका ठिकाणी वाचले, तसेच लिहिले.शहानिशा करावी लागेल.\nहे पुण्यातील वर्णन आहे किंवा कसे तसा काही उल्लेख नसल्याने समजले नाही.\nनाही हे अहमदनगर-जामखेड रोडचे वर्णन आहे.गंमत अशी की मी ९ वर्षे , म्हणजे साधारण ३३०० वेळा या महामार्गाचा office साठी वापर केला आहे.पण कधीच ८-९ किमी.चे हे सुंदर मंदिर पाहिले नाही.I was damn workoholic :)\nआज फार दिवसांनी मिपावर आले आणि भातोडी नाव वाचल्यावर मन पटकन भूतकाळात गेलं. हे माझं आजोळ, आजी-आजोबांच्या, पानमळ्याच्या, शेताच्या जवळून दुपारच्या दशम्या सगळ्यांनी मिळून खाण्याच्या, शेताला विहीरीवरून पाणी दिलं की त्याच्या मागे पळत जाण्याच्या, कैऱ्या-चिंचा झाडावरून लगेच तोडून त्याचा स्वाद घेण्याच्या फार सुरेख आठवणी आहेत. नरसिंहच्या देवळात आलो त्यादिवशी व परत निघणार त्यादिवशी दर्शन घेणं असयायचं पण एरवीही ब-याच वेळा जाणं व्हायचे. नगर जिल्हा म्हणजे कायम पाण्याचा दुष्काळ, माझी मावशी कितीतरी लांबवरून रोज पाणी आणायची, आम्हीपण छोट्या कळश्या घेऊन जायचो - ऊन्हाळ्याच्या दिवसात आमच्यासारखे बाहेरचे लोकं आले की अजून पाणी लागायचं.\nनगर जिल्हा म्हणजे कायम पाण्याचा दुष्काळ, माझी मावशी कितीतरी लांबवरून रोज पाणी आणायची\nआमची उन्हाळी सुट्टी हापश्यावरच जायची..आता सुधारणा होतेय.\nमिपा दिवाळी अंक २०२१\nमिसळपाव दिवाळी अंक २०२१\nअनुक्रमणिका - दिवाळी अंक २०२१\nसध्या 9 सदस्य हजर आहेत.\nनमस्कार, आज पर्यन्त नोंदणी केलेल्या सर्व नवीन सदस्यांचे खाते सक्रिय करण्यात आले आहे. सदस्य नोंदणी केल्यावर, ईमेल आला नसल्यास किंवा सदस्य होताना ���ाहीही अडचण येत असल्यास कृपया admin@misalpav.com या पत्यावर संपर्क साधावा.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AE%E0%A5%A9_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3", "date_download": "2021-12-05T09:25:10Z", "digest": "sha1:WECYLBAUN3VSV5EKMJK4ISK6ZRPYEQIA", "length": 2129, "nlines": 42, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९८३ मधील खेळ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nवर्ग:इ.स. १९८३ मधील खेळ\nइ.स. १९८३ मधील खेळ\n\"इ.स. १९८३ मधील खेळ\" वर्गातील लेख\nएकूण ६ पैकी खालील ६ पाने या वर्गात आहेत.\n१९८३ महिला हॉकी विश्वचषक\n१९८३ फॉर्म्युला वन हंगाम\nLast edited on २३ एप्रिल २०१३, at २१:३०\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी २१:३० वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagirikhabardar.com/archives/1358", "date_download": "2021-12-05T08:09:37Z", "digest": "sha1:H7AQEFNHC3JGTWYFQPKAGN2KAVVCFUK3", "length": 12808, "nlines": 124, "source_domain": "ratnagirikhabardar.com", "title": "मुसळधार व वादळी पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्हा जलमय | रत्नागिरी खबरदार", "raw_content": "\nHome रत्नागिरी मुसळधार व वादळी पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्हा जलमय\nमुसळधार व वादळी पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्हा जलमय\nकुडाळ : शनिवारी रात्रीपासून कोसळणार्‍या मुसळधार व वादळी पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्हा जलमय झाला आहे. वादळामुळे अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. तर ग्रामीण भागातील कॉजवे पूल पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले. देवगड तालुक्यातील साळशी गावाला चक्रीवादळाचा तडाखा बसला. सुख नदीला पूर आल्याने खारेपाटण बाजारपेठेसह वाघोटण खाडी काठावरील अनेक गावांमध्ये पाणी घुसले आहे. दरम्यान, समुद्रही खवळलेला असून तोंडवळी, तळाशील, आच���ा आदी गावांना उधाणाचा फटका बसला. शनिवारी रात्रीपासून मुसळधार कोसळणार्‍या पावसाने कुडाळ तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले. रविवारी सकाळी झालेल्या वादळी मुसळधार पावसाचा जोरदार तडाखा तालुक्याला बसला. माणगाव खोर्‍यातील आंबेरी पुलासह ठिकठिकाणचे कॉजवे पाण्याखाली गेल्याने सुमारे 30 ते 32 गावांचा संपर्क तुटला. कुडाळ पानबाजार येथे एका घरासह वाहनांवर चिंचेचे झाड कोसळून मोठे नुकसान झाले. नेरूर भागात पाच ते सहा घरांवर झाडे पडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तालुक्यात अन्य ठिकठिकाणी पडझडीच्या घटना घडून सुमारे 10 लाख रु.हून अधिक नुकसान झाले. कुडाळ-मालवण रस्त्यावर नेरूर येथे, कुडाळ-वेंगुर्ले रस्त्यावर पिंगुळी येथे, कुडाळ-सरंबळ रस्त्यावर रेल्वेस्टेशननजीक अशा ठिकठिकाणी रस्त्यांवर झाडे पडून वाहतूक ठप्प झाली. वाडोस येथे रस्त्यालगत एसटी बस रुतली. कुडाळातील डॉ.आंबेडकरनगरातील घरांना पुराच्या पाण्याने वेढा घातला तर कुडाळसह पावशी, वेताळबांबर्डे, पणदूर, कविलकाटे, बांव, चेंदवण, सरंबळ या भागातील भातशेतीत पुराचे पाणी शिरले. ठिकठिकाणी वीज, दूरध्वनी सेवाही खंडित झाली.यामुळे तालुक्यात जनजीवन विस्कळीत झाले. रविवारी सकाळी वादळी वार्‍यासह जोरदार अतिवृष्टी झाली. सकाळी 5.45 वा.च्या सुमारास पानबाजार येथील जुबेदा शमशुद्दीन शेख यांच्या घरावर लगतचे चिंचेचे भलेमोठे झाड उन्मळून पडले. या घरात तीन भाडेकरू कुटुंबे राहतात. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. या घराजवळ उभी कार, मोटारसायकल, सायकल व टेम्पो ही वाहने चिंचेखाली चिरडली. यात सुमारे 5 लाख रु. अधिक नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्ष ओंकार तेली, नगरसेवक सुनील बांदेकर, पोलिसपाटील अनंत कुडाळकर आदींनी घटनास्थळी पाहणी केली. तसेच आपत्ती यंत्रणा व पोलिस प्रशासनाला माहिती दिली. कुडाळ पोलिस ठाण्याचे बीट अंमलदार मंगेश जाधव, तलाठी श्री.रहाटे, न.पं.चे संदीप कोरगांवकर आदींनी घटनास्थळी धाव घेत पंचयादी घातली. कुडाळ सुधार समितीचे अध्यक्ष प्रसाद शिरसाट, सिद्धेश वर्दम, शैलेश वाळके, सौ.रेखा काणेकर, न.पं.चे कर्मचारी दीपक कदम आदींसह ग्रामस्थ हजर होते. त्यानंतर घरावर पडलेले झाड बाजूला करण्याची कार्यवाही हाती घेण्यात आली. मात्र, हे झाड हटविण्यासाठी साहित्य उपलब्ध असलेली आपत्ती यंत्रणा घटनास्थळी पोचली नसल्य��ने नाराजी व्यक्‍त करण्यात आली. केळबाईवाडी येथील शिवसेना शाखाप्रमुख सतीश कुडाळकर यांच्याही मांगरावर झाड पडून नुकसान झाले. पानबाजार येथे महादेव रमाकांत शिंदे यांच्या घरावर झाड पडून पत्र्यांचे नुकसान झाले. कुडाळ न्यायालयानजीक वीज पोलावर झाड पडून वीजपोल मोडून वीजपुरवठा खंडित झाला.\nPrevious article‘कळझोंडी’ नवीन धरण बांधणीला विरोध\nNext articleधोपावे गाव समुद्राच्या पाण्याने घेरले \nजिल्ह्यात आज 5 नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद\nभोस्ते शिवसेना विभागप्रमुखपदी युवराज गुजर यांची निवड\nसुकिवली प्राथमिक शाळेत मनसेतर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप\n“काय तो एकदाचा कोरोना होऊंदे आणि आमचं जीवन संपूदे”\nसंपकरी एसटी कामगारांवर कारवाई सुरूच; आतापर्यंत 2053 जण निलंबित\nनव्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षासाठी आज दिल्लीत काँग्रेस नेत्यांची बैठक\nजिल्ह्यात 24 तासात 181 जणांचा अहवाल निगेटिव्ह\n18-44 वयोगटासाठी खरेदी केलेली लस 45 वर्षांवरील नागरिकांसाठी वापरणार : आरोग्यमंत्री...\nगुहागर पंचायत समिती सभापतीपदी पूर्वी निमूणकर बिनविरोध\nडोक्यात गोळी लागूनही चक्क सात किलोमीटर गाडी चालवून पोलीस स्टेशन गाठत...\nब्रेकिंग : स्वच्छता पुरस्कारात पाच राज्यात रत्नागिरी शहराला पहिला क्रमांक तर...\nजिल्ह्यात आज 5 नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद\nज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे निधन\nभोस्ते शिवसेना विभागप्रमुखपदी युवराज गुजर यांची निवड\nकोकण रेल्वे मधील प्लास्टिक मिश्रित वड्याने दोन वर्षाच्या मुलाची प्रकृती बिघडली\nदुचाकीसह दाम्पत्य कोसळले नदीत\nझाकण उघडे असल्याने महिला पडली गटारात\nशामराव पेजे आर्थिक विकास महामंडळासाठी 50 कोटी\nचिलम ओढणाऱ्या तरुणांना हटकले, रागाने तरुणांनी डोकेच फोडले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/topics/ratan-tata/", "date_download": "2021-12-05T08:05:26Z", "digest": "sha1:B6FN6LWJF4R5YZ2UP5ABWGS4O4DGNOQK", "length": 14262, "nlines": 143, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Ratan Tata | Ratan Tata Latest news | Ratan Tata news | Ratan Tata today news", "raw_content": "\nरविवार ५ डिसेंबर २०२१\nकोरोना वायरस बातम्याभारत विरुद्ध न्यूझीलंडलोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्डसओमायक्रॉनममता बॅनर्जीकंगना राणौतबीसीसीआयलोकमत डिजीटल इन्फ्लूअन्सर ॲवॉर्ड २०२१नवाब मलिक बिग बॉस मराठी\n01:07 PMIND vs NZ, 2nd Test Live Updates : एजाझ पटेलचं राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडून कौतुक, ट्विट करून म्हणाले..\n12:55 PMVideo : अमित ठाकरेंचं आवाहन; मनसे महाराष्ट्रभर राबवणार 'समुद्र किनारा स्वच्छता मोहीम'\n12:22 PM जम्मू-काश्मीर: गुलमर्गमध्ये मोठी हिमवृष्टी; संपूर्ण परिसरात बर्फाची चादर\n12:01 PMट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील टीम इंडियाच्या कामगिरीवर सौरव गांगुलीचं परखड मत; म्हणाला, ४-५ वर्षांत...\n11:40 AM देशात ओमायक्रॉनचा पाचवा रुग्ण आढळला; टांझानियाहून दिल्लीत परतलेल्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह\n11:29 AMIND vs NZ, 2nd Test Live Updates : दहा विकेट्स घेणाऱ्या एजाझ पटेलचं अभिनंदन करण्यासाठी राहुल द्रविड, विराट कोहली पोहोचले किवी ड्रेसिंग रुममध्ये\n11:22 AM देशातील ५० टक्के नागरिकांचं लसीकरण पूर्ण; केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांची माहिती\n10:49 AMसारा तेंडुलकरची Date Night, फोटो झाले व्हायरल; जाणून घ्या कोण आहे तिच्यासोबत\n10:14 AMT10 League Final : ६,६,६,६,६,६,६...; आंद्रे रसेलची चौकार-षटकारांची आतषबाजी, १६ चेंडूंत कुटल्या ७८ धावा\n10:10 AM जळगाव : जुन्या वादातून पवन मुकुंदा सोनवणे (२५, रा. आदीत्य चौक, रामेश्वर काॅलनी) या तरुणाचा खून झाला आहे. रात्री ११ वाजता त्याच्यावर चाकू हल्ला झाला होता. आज सकाळी त्याची प्राणज्योत मालवली.\n10:05 AM मयांक अग्रवालचे अर्धशतक, चेतेश्वर पुजारासह पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी, भारताकडे ३६३ धावांची आघाडी\n09:59 AMममता बॅनर्जींनी आदित्य ठाकरेंकडे केली 'ही' मागणी; राऊतांनी सांगितला भेटीदरम्यानचा किस्सा\n09:48 AM नाशिक- बेमोसमी पावसानंतर नाशिक मध्ये नंतर हळूहळू थंडी वाढू लागली असून आज सकाळी अवघे नाशिक शहर धुक्यात हरवले होते. सकाळी धुक्यामुळे गोदकाठ आणि रस्तेही हरवले होते. आज सकाळी 17.9 अंश सेल्सिअस अशा किमान तापमानाची नोंद झाली.\n09:19 AMनवा पक्ष स्थापन करणार का गुलाम नबी आझाद म्हणाले, \"राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही\"\n11:15 PM'खुशाल कारवाई करा, काळजी करू नका', अमित शहांचे आयपीएस अधिकाऱ्यांना आदेश\nलोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्डस\nलोकमत डिजीटल इन्फ्लूअन्सर ॲवॉर्ड २०२१\nव्यापार :TATA देणार Air India ला नवसंजीवनी मेगा प्लान तयार; सीईओ पदासाठी काही नावे शॉर्टलिस्ट\nटाटाकडून एअर इंडियाच्या ब्रँडिंग आणि मार्केटिंगसाठीही नवीन टीम तयार करण्यात येणार आहे. ...\n रतन टाटा यांना मिळणार ‘आसाम वैभव’; सर्वोच्च नागरी पुरस्काराने होणार सन्मान, पाहा, कारण\nआसाम सरकारतर्फे दिला जाणार स��्वोच्च नागरी पुरस्कार आसाम वैभव हा रतन टाटा यांना दिला जाणार आहे. ...\nऑटो :TATA ची भन्नाट भरारी EV सेगमेंटमध्ये आघाडी कायम; कार विक्रीत तब्बल ३२४ टक्क्यांची मोठी वाढ\nसेमीकंडक्टर चीपचा तुटवडा असूनही, TATA ने दमदार कामगिरी करत इलेक्ट्रिक कार विक्रीमधील आघाडी कायम ठेवली आहे. ...\nव्यापार :TATA सोबत डील सुपरहीट ‘या’ कंपनीवरील विश्वास अनेक पटींनी वाढला, विक्रीतून होतोय मोठा नफा\nTATA 1MG: देशातील २० हजारपेक्षा अधिक पिन-कोडपर्यंत ई-फार्मसी आणि ई-डायग्नोस्टिक्स आणि ई-कंन्सल्टची सेवा ही कंपनी देत आहेत. ...\nव्यापार :TATA ची मोठी योजना लंडनमधील ‘ही’ कंपनी ५२५ कोटींना करणार खरेदी; EV क्षेत्रात आणणार क्रांती\nTATA ग्रुप इलेक्ट्रिक सेगमेंटमधील आपले स्थान अधिक बळकट करण्यासाठी बॅटरी निर्मितीतील एका बडा ब्रँडच्या खरेदीस इच्छुक आहे. ...\nऑटो :चिपच्या संकटावर TATA चा तोडगा; ३ राज्यांमध्ये २२५० कोटींची गुंतवणूक करणार, रोजगाराचीही निर्मिती\nTATA Motors : कोरोना महासाथीचा वाहन क्षेत्राला मोठा फटका बसला होता. यानंतर गाड्यांसाठी आवश्यक असलेल्या चिपचं संकटही निर्माण झालं होतं. ...\nव्यापार :TATA ग्रुपचा मेगा प्लान ‘या’ ३ राज्यांत सेमीकंडक्टर प्रकल्प उभारणार; ४ हजार रोजगार मिळणार\nकाही महिन्यांपूर्वीच TATA ग्रुपने सेमीकंडक्टर क्षेत्रात उतरण्यासंदर्भात सूतोवाच केले होते. ...\nराष्ट्रीय :\"...त्या दु:खाची भरपाई कधीच होऊ शकणार नाही;\" २६/११ च्या पार्श्वभूमीवर रतन टाटांनी शेअर केली पोस्ट\n26/11 terror attacks in Mumbai Ratan Tata : २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याला आता १३ वर्षे पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर रतन टाटा यांनी एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nभारत-पाक व्यापार सुरु झाल्यास ६ महिन्यात ६० वर्षाचा विकास होईल; सिद्धूचं पाकप्रेम पुन्हा उफाळलं\nCoronaVirus News: ओमायक्रॉनचा धोका वाढला असताना मोठा दिलासा; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली पॉझिटिव्ह बातमी\nNagaland Firing : नागालँडमध्ये हिंसाचार, गोळीबारात ११ जणांचा मृत्यू; गावकऱ्यांनी सुरक्षा दलाच्या गाड्या जाळल्या\nVideo : अमित ठाकरेंचं आवाहन; मनसे महाराष्ट्रभर राबवणार 'समुद्र किनारा स्वच्छता मोहीम'\n पाकच्या दहशतवादी संघटनांना पुन्हा घातले पाठिशी; भा���त देणार चोख प्रत्युत्तर\nदिल्लीत आढळला ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण, महाराष्ट्रासह विविध राज्यात 5 जणांना लागण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh/shashi-tharoor-say-difficult-for-narendra-modi-to-return-in-power-in-2024-know-why-pbs-91-2684291/", "date_download": "2021-12-05T08:39:19Z", "digest": "sha1:2PJRCF2ILCX2B7H2H7TJB7A66WGFO7HI", "length": 19765, "nlines": 223, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Shashi Tharoor say difficult for Narendra Modi to return in Power in 2024 Know why | नरेंद्र मोदींचा 'मैं, मैं, मैं'चा जप २०२४ लोकसभा निवडणुकीत निरुपयोगी, कारण...: शशी थरूर", "raw_content": "रविवार, ५ डिसेंबर, २०२१\nनरेंद्र मोदींचा 'मैं, मैं, मैं'चा जप २०२४ लोकसभा निवडणुकीत निरुपयोगी, कारण…: शशी थरूर\nनरेंद्र मोदींचा ‘मैं, मैं, मैं’चा जप २०२४ लोकसभा निवडणुकीत निरुपयोगी, कारण…: शशी थरूर\nकाँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. नरेंद्र मोदींचा ‘मैं, मैं, मैं’चा जप २०२४ लोकसभा निवडणुकीत निरुपयोगी ठरेल, असं मत शशी थरूर यांनी व्यक्त केलं.\nWritten By लोकसत्ता ऑनलाइन\nकाँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. नरेंद्र मोदींचा ‘मैं, मैं, मैं’चा जप २०२४ लोकसभा निवडणुकीत निरुपयोगी ठरेल, असं मत शशी थरूर यांनी व्यक्त केलं. तसेच यामागील २ मुख्य कारणंही सांगितली. प्रत्येक गोष्टीत मला सगळं माहिती आहे, मी प्रत्येकाच्या अडचणी दूर करू शकतो असं सांगून प्रत्येकवेळी उपयोग होत नाही, असंही त्यांनी नमूद केलं. ते एनडीटीव्हीशी बोलत होते. त्याचं नवं पुस्तक ‘प्राईड, प्रिज्युडिस अँड पंडिट्री’ रिलीज झालंय. त्या पार्श्वभूमीवर ते सध्या माध्यमांशी बोलत आहेत.\nशशी थरूर म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी २०२४ मध्ये पुन्हा सत्तेत येणं कठीण असणार आहे. यामागे २ कारणं आहेत. पहिलं त्यांच्याकडे मागील साडेसात वर्षात काय काम केलं हे सांगण्यासारखं विशेष काही नाही. दुसरं मोदी सरकार तरुणांना नोकरी देऊ शकलं नाही, मग लोक त्यांना का मतदान करतील. मोदींना २०१९ लोकसभा निवडणुकीत बालाकोट एअरस्ट्राईकचा फायदा झाला, मात्र असं प्रत्येकवेळी होत नाही.”\n निम्मा भारत लसीकृत झाला; आरोग्य मंत्र्यांनी ट्वीट करून दिली माहिती\nकाँग्रेस नेत्याने युपीच्या उपमुख्यमंत्र्यांना ‘त्या’ वक्तव्यावरून सुनावले; म्हणाले, “लुंगी घालणारी प्रत्येक व्यक्ती….”\n“इंदिरा गांधींच्या काळात ‘नाही’ म्हणण्याची मुभा होती, पण आता काँग्रेसमध्ये…”, गुलाम नबी आझाद यांचा पक्षनेतृत्वावर निशाणा\n“मी कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही, पण….;” कंगना रणौतचं उत्तर प्रदेश निवडणुकांबद्दल महत्वाचं विधान\n“प्रत्येक गोष्टीत मला सगळं माहिती आहे हे सांगून उपयोग नाही”\n“२०२४ मध्ये निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्यासमोर विरोधी पक्षांकडून दुसरा कोणता चेहरा असेल असा प्रश्नही थरूर यांना विचारण्यात आला. यावर त्यांनी मोदींचा ‘मैं, मैं, मैं’चा जप २०२४ मध्ये निरुपयोगी ठरेल असं म्हटलं. “‘मैं, मैं, मैं” म्हणणं आणि प्रत्येक गोष्टीत मला सगळं माहिती आहे, मी प्रत्येकाच्या अडचणी दूर करू शकतो असं सांगून प्रत्येकवेळी उपयोग होत नाही. त्यांच्या बोलण्यात किती तथ्य आहे हे आता लोकांनी पाहिलंय,” असं शशी थरूर यांनी सांगितलं.\n“निश्चलनीकरणामुळे निर्माण झालेलं संकट सर्वांसमोर”\n“निश्चलनीकरणामुळे निर्माण झालेलं संकट तर सर्वांच्या समोर आहे. विरोधी पक्षांकडे “मैं नहीं, हम” ही घोषणा आहे. यातील ‘हम’ म्हणजे सर्व भारतीयांसाठी आहे. देशभरातील काही अनुभवी राजकीय चेहरे देशाच्या सेवेसाठी पुढे येतील. नरेंद्र मोदी विरुद्ध एक चेहरा अशी लढाई का करायची” असा सवाल थरूर यांनी केला.\n“मोदींविरोधात सर्वजण एकत्र आले तर ६३ टक्के होतात”\nशशी थरूर म्हणाले, “जर देशभरातील विरोधी पक्ष एकत्र आले तर त्यांचं संख्याबळ मोठं असेल. मोदींना मागील वेळी ३७ टक्के मतं मिळाली होती. मात्र, त्यांच्या विरोधात सर्वजण एकत्र आले तर ६३ टक्के होतात. हा खूप मोठा आकडा आहे.”\nएकटा काँग्रेस पक्ष मोदी आणि भाजपाला पराभूत करू शकतो का\n“एकटा काँग्रेस पक्ष मोदी आणि भाजपाला पराभूत करू शकतो का असं विचारल्यावर थरूर म्हणाले, “सध्या काँग्रेस पक्षाची जी स्थिती आहे त्यावरून एकट्या काँग्रेसने भाजपा आणि मोदींना पराभूत करणं कठीण जाईल. आमच्याकडे सध्या संसदेत केवळ ५२ खासदार आहेत. आम्हाला २७२ खासदारांची गरज आहे. काँग्रेसने प्रादेशिक पक्षांसोबत हातमिळवणी केल्यास मोदी आणि भाजपाचा पराभव अगदी शक्य आहे,” असं मत थरूर यांनी व्यक्त केलं.\nहेही वाचा : माझ्या विरोधात मानहानीचा खटला हा थिल्लरपणा – शशी थरुर\n“मोदी सरकारने विकास आणि बेरोजगारी हटवण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यांना ही आश्वासनं पूर्ण करता आलेली नाही. त्यांच्या काळात बेरोजगारी सर्वाधिक आहे. तसेच अर्थव्यवस्था देखील कोलमडली आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nमराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.\nशांत व आरोग्यदायी झोपेसाठी सेंद्रिय बिछाना\n निम्मा भारत लसीकृत झाला; आरोग्य मंत्र्यांनी ट्वीट करून दिली माहिती\nVIRAL VIDEO : सुंदर एअर होस्टेसने विमानतळावरच केला डान्स; Lazy Lad गाण्यावर तिचे स्टेप्स पाहून तुम्ही म्हणाल…\n’ शुबमन गिलनं चौकार ठोकताच वानखेडेवर प्रेक्षकांनी दिल्या घोषणा; VIDEO व्हायरल\nकाँग्रेस नेत्याने युपीच्या उपमुख्यमंत्र्यांना ‘त्या’ वक्तव्यावरून सुनावले; म्हणाले, “लुंगी घालणारी प्रत्येक व्यक्ती….”\n“इंदिरा गांधींच्या काळात ‘नाही’ म्हणण्याची मुभा होती, पण आता काँग्रेसमध्ये…”, गुलाम नबी आझाद यांचा पक्षनेतृत्वावर निशाणा\n“प्रत्येक माणसाला बजावून एकच सांगायचं…लढ”, प्रसाद ओकची पोस्ट व्हायरल\nVideo : बुलढाण्यातील वस्तीत शिरला वाघ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण\nनवीन अवतारात सादर होणार KTM 390 Adventure २०२२, जाणून घ्या काय आहेत खास वैशिष्ट्ये\nबाबा रामदेव यांच्याकडून जाणून घ्या, ‘या’ ४ योगासनांमुळे रक्तदाब कसा नियंत्रित होईल\nनागालँडमध्ये गोळीबारात १३ नागरिकांचा मृत्यू ; राहुल गांधींचा भारत सरकारला संतप्त सवाल, म्हणाले…\n“मी कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही, पण….;” कंगना रणौतचं उत्तर प्रदेश निवडणुकांबद्दल महत्वाचं विधान\nपहिल्या पत्नीवर फरहान अख्तरचे होते जीवापाड प्रेम, ‘या’ अभिनेत्याच्या भावामुळे मोडला १९ वर्षांचा संसार\nPHOTOS : IPL २०२२ पूर्वी मुंबई इंडियन्सनं संघाबाहेर केलेले २० क्रिकेटपटू; ‘हे’ दोघे आहेत मराठी\nPhotos : मुंबईत गेट वे ऑफ इंडियाजवळ जगातील सर्वात मोठा राष्ट्रध्वज, १४०० किलोच्या तिरंग्याचे खास फोटो\nराजधानी दिल्लीत ओमायक्रॉनचा शिरकाव; देशात नव्या व्हेरिएंटने बाधित पाचवा रुग्ण सापडला\nओमायक्रॉनचा धोका अन् देशात महिन्याभरात २५ लाख लग्न; आरोग्य तज्ज्ञांनी दिला इशारा, म्हणाले…\n“Omicron मुळे जानेवारीत करोनाची तिसरी लाट येण���र, पण…”; अभ्यासातून समोर आली दिलासादायक माहिती\nनागालँडमध्ये मध्यरात्री गोळीबार, १३ नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू; केंद्रीय गृहमंत्र्यांनी व्यक्त केला घटनेवर संताप\n‘या’ राज्यानं करून दाखवलं; मिळवला सर्वप्रथम पूर्ण लसीकरण करण्याचा मान\nतीर्थयात्रा योजनेवरून पी चिदंबरम यांचा केजरीवालांवर निशाणा; म्हणाले, “आप भाजपाचंच….”", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida/t20-wc-afg-vs-nz-match-memes-on-social-media-rmt-84-2667594/", "date_download": "2021-12-05T07:37:50Z", "digest": "sha1:EU7ETOTOEDPHXCCL5LA7TR5KMGFXJCHR", "length": 18167, "nlines": 248, "source_domain": "www.loksatta.com", "title": "T20 WC AFG VS NZ match Memes On Social Media | T20 WC: अफगाणिस्तान न्यूझीलंड सामन्याकडे भारतीय क्रीडाप्रेमींच्या नजरा; सोशल मीडियावर मीम्सना उधाण", "raw_content": "रविवार, ५ डिसेंबर, २०२१\nT20 WC: अफगाणिस्तान न्यूझीलंड सामन्याकडे भारतीय क्रीडाप्रेमींच्या नजरा; सोशल मीडियावर मीम्सना उधाण\nT20 WC: अफगाणिस्तान न्यूझीलंड सामन्याकडे भारतीय क्रीडाप्रेमींच्या नजरा; सोशल मीडियावर मीम्सना उधाण\nसोशल मीडियावर भारतीय चाहते अफगाणिस्तानच्या बाजून उभे ठाकले आहेत. तसेच एकापेक्षा एक सरस असे मीम्स शेअर करत आहेत.\nWritten By लोकसत्ता ऑनलाइन\nT20 WC: अफगाणिस्तान न्यूझीलंड सामन्याकडे भारतीय क्रीडाप्रेमींच्या नजरा; सोशल मीडियावर मीम्सना उधाण\nटी २० वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याचा आशा अद्यापही कायम आहेत. पाकिस्तानने उपांत्य फेरीमध्ये प्रवेश निश्चित केला असला तरी उपांत्यफेरीत जाणारा दुसरा संघ कोण ही चुरस कायम आहे. दुसऱ्या स्थानासाठी भारताबरोबरच अफगाणिस्तान आणि न्यूझीलंडचा संघ दावेदार आहे. त्यामुळेच प्रत्येक सामन्यामध्ये सर्वोत्तम कामगिरी करुन उरलेल्या त्या एका स्थानी आपल्या संघाचं नाव असावं म्हणून तिन्ही संघ जीव ओतून खेळताना दिसत आहेत. मात्र शुक्रवारी झालेल्या दोन्ही सामन्यांचा प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष फायदा भारतालाच झालाय. भारताने अवघ्या ३९ चेंडूंमध्ये लक्ष्य काढून स्कॉटलंडला पराभूत करण्याबरोबरच आपल्या नेट रन रेटमध्ये चांगली सुधारणा केलीय.\nन्यूझीलंड आणि अफगाणिस्तान सामन्यावर आता भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे या सामन्यावर भारतीय क्रीडाप्रेमींच्या नजरा लागून आहेत. सोशल मीडियावर भारतीय चाहते अफगाणिस्तानच्या बाजून उभे ठाकले आहेत. तसेच एकापेक्षा एक सरस असे मीम्स शेअर करत आहेत.\nनीरज चोप्रा बनला चिमुकल्यांचा ‘भालाफेक प्रशिक्षक’; त्यावर पंतप्रधान मोदी म्हणाले, “हे पाहून…”\nIND vs NZ : शाब्बास रे पठ्ठ्या.. एजाजचा पराक्रम पाहून शरद पवारही झाले खूश; म्हणाले, ‘‘मुंबईत जन्मलेला आणि…”\nIND vs NZ 2nd TEST : लंचपर्यंत भारताकडे ४०५ धावांची आघाडी\nसारा तेंडुलकर कोणासोबत गेली होती ‘डेट नाईट’वर इन्स्टाग्रामवर झाला खुलासा; पाहा फोटो\nन्यूझीलंड जिंकल्यास काय होईल\nअफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात न्यूझीलंड जिंकल्यास ‘मेन इन ब्लॅक’ अगदी सहजपणे उपांत्य फेरी गाठेल. त्यावेळी भारताचं नेट रन रेटही (NRR) महत्त्वाचं राहणार नाही. अशा परिस्थितीत भारत थेट विश्वचषक स्पर्धेच्या बाहेर जाईल. या विजयासह किवीचे ८ पॉईंट होतील. हा टप्पा गाठणं भारताच्या आवाक्याबाहेर राहिल. त्यामुळे न्यूझीलंडचा विजय हा भारतासाठीच सर्वात वाईट शक्यता आहे.\nअफगाणिस्तान जिंकल्यास काय होईल\nन्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात अफगाणिस्तानने विजय मिळवला तर भारतासाठी आशेचा किरण कायम राहिल. मात्र, यास्थितीत उपांत्य फेरीत दाखल होण्यासाठी अफगाणिस्तानचीही दावेदारी राहील. भारताला आपली दावेदारी कायम ठेवण्यासाठी पुढील नामिबिया विरोधातील सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागेल तरच नेट रन रेटच्या आधारावर भारत उपांत्या फेरी गाठू शकेल. मात्र, अफगाणिस्तानचं नेट रन रेट देखील निर्णयाक ठरेल.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nमराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.\nविश्वचषक.. पाकिस्तान आणि विराट\n“प्रत्येक माणसाला बजावून एकच सांगायचं…लढ”, प्रसाद ओकची पोस्ट व्हायरल\nVideo : बुलढाण्यातील वस्तीत शिरला वाघ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण\nबाबा रामदेव यांच्याकडून जाणून घ्या, ‘या’ ४ योगासनांमुळे रक्तदाब कसा नियंत्रित होईल\nनागालँडमध्ये गोळीबारात १३ नागरिकांचा मृत्यू ; राहुल गांधींचा भारत सरकारला संतप्त सवाल, म्हणाले…\n“मी कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही, पण….;” कंगना रणौतचं उत्तर प्रदेश निवडणुकांबद्दल महत्वाचं विधान\nनीरज चोप्रा बनला चिमुकल्यांचा ‘भालाफे��� प्रशिक्षक’; त्यावर पंतप्रधान मोदी म्हणाले, “हे पाहून…”\n५२ लाखांचा घोडा, ९ लाखांची मांजर; २०० कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी सुकेश चंद्रशेखरची जॅकलिनवर उधळपट्टी\n“इंदिरा गांधींच्या काळात ‘नाही’ म्हणण्याची मुभा होती, पण आता काँग्रेसमध्ये…”, गुलाम नबी आझाद यांचा पक्षनेतृत्वावर निशाणा\nराजधानी दिल्लीत ओमायक्रॉनचा शिरकाव; देशात नव्या व्हेरिएंटने बाधित पाचवा रुग्ण सापडला\nओमायक्रॉनचा धोका अन् देशात महिन्याभरात २५ लाख लग्न; आरोग्य तज्ज्ञांनी दिला इशारा, म्हणाले…\n“Omicron मुळे जानेवारीत करोनाची तिसरी लाट येणार, पण…”; अभ्यासातून समोर आली दिलासादायक माहिती\nपहिल्या पत्नीवर फरहान अख्तरचे होते जीवापाड प्रेम, ‘या’ अभिनेत्याच्या भावामुळे मोडला १९ वर्षांचा संसार\nPHOTOS : IPL २०२२ पूर्वी मुंबई इंडियन्सनं संघाबाहेर केलेले २० क्रिकेटपटू; ‘हे’ दोघे आहेत मराठी\nPhotos : मुंबईत गेट वे ऑफ इंडियाजवळ जगातील सर्वात मोठा राष्ट्रध्वज, १४०० किलोच्या तिरंग्याचे खास फोटो\nIND vs NZ : शाब्बास रे पठ्ठ्या.. एजाजचा पराक्रम पाहून शरद पवारही झाले खूश; म्हणाले, ‘‘मुंबईत जन्मलेला आणि…”\nIND vs NZ 2nd TEST : लंचपर्यंत भारताकडे ४०५ धावांची आघाडी\nसारा तेंडुलकर कोणासोबत गेली होती ‘डेट नाईट’वर इन्स्टाग्रामवर झाला खुलासा; पाहा फोटो\nIND vs NZ : दांड्या उडाल्या अन्… अश्विननं पुन्हा सोशल मीडियावर उठवलं रान; VIDEO पाहून व्हाल हैराण\nVIDEO : व्वा कॅप्टन.. न्यूझीलंडच्या ड्रेसिंग रूममध्ये गेला विराट कोहली अन् जिंकली सर्वांची मनं न्यूझीलंडच्या ड्रेसिंग रूममध्ये गेला विराट कोहली अन् जिंकली सर्वांची मनं\nभारत-न्यूझीलंड दुसरी कसोटी : बळीदशक एजाझचे वर्चस्व भारताचे न्यूझीलंडच्या फिरकीपटूचा ऐतिहासिक पराक्रम", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra/center-denied-permission-to-the-mudwalk-skywalk-akp-94-2525459/", "date_download": "2021-12-05T07:09:03Z", "digest": "sha1:4H3OALHOB6Y4PBDNVOENXKQF5XZTCQSS", "length": 17138, "nlines": 212, "source_domain": "www.loksatta.com", "title": "center denied permission to the mudwalk skywalk akp 94 | चिखलदऱ्यातील ‘स्कायवॉक’ला केंद्राने परवानगी नाकारली", "raw_content": "रविवार, ५ डिसेंबर, २०२१\nचिखलदऱ्यातील ‘स्कायवॉक’ला केंद्राने परवानगी नाकारली\nचिखलदऱ्यातील ‘स्कायवॉक’ला केंद्राने परवानगी नाकारली\nचिखलदरा परिसरात वाघासह इतर वन्यप्राण्यांचा अधिवास आहे. त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उच्च दर्जाच��� संवर्धन आणि संरक्षणाची आवश्यकता आहे\nWritten By लोकसत्ता टीम\nचिखलदरा येथील ‘स्कायवॉक’चे काम.\nपरिसर व्याघ्र अधिवासाचा भाग असल्याचे कारण\nअमरावती : विदर्भातील एकमेव थंड हवेचे ठिकाण असलेल्या चिखलदऱ्याचे सौंदर्य ‘स्कायवॉक’च्या माध्यमातून पाहता यावे, यासाठीच्या प्रयत्नांना मोठी खीळ बसली आहे. ज्या परिसरात प्रकल्प होत आहे तो व्याघ्र अधिवासाचा भाग आहे, असे सांगून भारतातील पहिल्या ‘स्कायवॉक’ला (काचेचा पृष्ठभाग असलेला) केंद्र सरकारने परवानगी नाकारली आहे.\nचिखलदरा परिसरात वाघासह इतर वन्यप्राण्यांचा अधिवास आहे. त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उच्च दर्जाचे संवर्धन आणि संरक्षणाची आवश्यकता आहे, असे केंद्र सरकारच्या वन आणि पर्यावरण मंत्रालयाच्या प्रादेशिक समितीने म्हटले आहे. केंद्रीय वन्यजीव मंडळ आणि राज्य वन्यजीव मंडळाला यासंदर्भात पत्र पाठविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. ‘स्कायवॉक’ प्रकल्पाचा वन्यजीव अधिवासावर काही परिणाम होतो का, हे तपासण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. आता यावर सिडको लवकरच तज्ज्ञांच्या समितीची निवड करून त्यांच्याकडून अहवाल घेणार असल्याचे कळते. तज्ज्ञांच्या या अहवालाच्या आधारे सिडकोला पुन्हा एकदा प्रस्ताव सादर करावा लागणार आहे.\nचिखलदरा परिसर हे वाघाचे अधिवास क्षेत्र आहे. या प्रकल्पामुळे जैवविविधतेवर काय परिणाम होऊ शकतो, लोकांची गर्दी वाढल्यास त्याचे पर्यावरणीदृष्टय़ा काय परिणाम होऊ शकतात, गर्दीचे नियोजन कशा पद्धतीने केले जाणार आहे, याविषयी कु ठल्याही पद्धतीचा अभ्यास झालेला नाही, असा आक्षेप समितीने नोंदविला आहे. या प्रकल्पाच्या वन्यजीव आणि पर्यावरणविषयक मंजुरीसाठी रीतसर प्रस्ताव राज्य वन्यजीव मंडळाकडे पाठविणे आवश्यक असताना तो न पाठवता मंजुरी मिळेलच, असे गृहीत धरून या प्रकल्पाच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली. गोराघाट आणि हरिकेन पॉइंटवर दोन कमानीदेखील उभ्या करण्यात आल्या. नंतर या प्रकल्पाचे काम थांबले. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलावीत. वाटल्यास प्रकल्पाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे, असा उपरोधिक सल्ला खासदार नवनीत राणा यांनी दिला होता.\nचिखलदरातील गोराघाट पॉइंटपासून ते हरिकेन पॉइंटपर्यंत प्रस्तावित ‘स्कायवॉक’ ४०७ मीटरचा आहे. हा प्���कल्प २०१८ मध्ये प्रस्तावित करण्यात आला. यासाठी ३४.३४ कोटी रुपये खर्च होणार आहेत. दोन मोठय़ा डोंगरांना ‘स्कायवॉक’ने जोडण्यात येणार आहे. पर्यटन विकास आराखडय़ात ‘स्कायवॉक’चा समावेश करण्यात आला आहे.\nविकासकामांना विरोध नाही, पण वन्यजीव अधिवासात कु ठलाही प्रकल्प उभारण्याआधी त्याचे पर्यावरणीय, वन्यजीव तसेच जैवविविधतेवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करायला हवा. अशाच मुद्दय़ांच्या आधारे केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाच्या प्रादेशिक समितीने या प्रकल्पाला परवानगी नाकारली आहे. – यादव तरटे, सदस्य, राज्य वन्यजीव मंडळ\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nमराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.\nआश्रमशाळांच्या विद्यार्थ्यांना “संगणक साक्षर” करण्याची योजना बारगळली\nनीरज चोप्रा बनला चिमुकल्यांचा ‘भालाफेक प्रशिक्षक’; त्यावर पंतप्रधान मोदी म्हणाले, “हे पाहून…”\n५२ लाखांचा घोडा, ९ लाखांची मांजर; २०० कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी सुकेश चंद्रशेखरची जॅकलिनवर उधळपट्टी\nराजधानी दिल्लीत ओमायक्रॉनचा शिरकाव; देशात नव्या व्हेरिएंटने बाधित पाचवा रुग्ण सापडला\nओमायक्रॉनचा धोका अन् देशात महिन्याभरात २५ लाख लग्न; आरोग्य तज्ज्ञांनी दिला इशारा, म्हणाले…\n“Omicron मुळे जानेवारीत करोनाची तिसरी लाट येणार, पण…”; अभ्यासातून समोर आली दिलासादायक माहिती\nVideo : अमित ठाकरेंचं राज्यातील जनतेला आवाहन; म्हणाले, “येत्या ११ डिसेंबरला…\nनागालँडमध्ये मध्यरात्री गोळीबार, १३ नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू; केंद्रीय गृहमंत्र्यांनी व्यक्त केला घटनेवर संताप\n“जगातील सर्वोत्तम बाबा”, विनोद दुआ यांच्या निधनानंतर मुलीची भावनिक पोस्ट\n‘या’ राज्यानं करून दाखवलं; मिळवला सर्वप्रथम पूर्ण लसीकरण करण्याचा मान\nIND vs NZ : शाब्बास रे पठ्ठ्या.. एजाजचा पराक्रम पाहून शरद पवारही झाले खूश; म्हणाले, ‘‘मुंबईत जन्मलेला आणि…”\nजागतिक मृदा दिवस २०२१: जाणून घ्या इतिहास, महत्व, आणि थीम\nपहिल्या पत्नीवर फरहान अख्तरचे होते जीवापाड प्रेम, ‘या’ अभिनेत्याच्या भावामुळे मोडला १९ वर्षांचा संसा��\nPHOTOS : IPL २०२२ पूर्वी मुंबई इंडियन्सनं संघाबाहेर केलेले २० क्रिकेटपटू; ‘हे’ दोघे आहेत मराठी\nPhotos : मुंबईत गेट वे ऑफ इंडियाजवळ जगातील सर्वात मोठा राष्ट्रध्वज, १४०० किलोच्या तिरंग्याचे खास फोटो\nVideo : राष्ट्रवादीचं सरकारमधील स्थान आणि काँग्रेसची साथ… जयंत पाटील यांची रोखठोक मुलाखत\n“खुंटा बळकट करण्यासाठीच गुजरातचे मुख्यमंत्री इथे…”, संजय राऊतांची भाजपावर खोचक टीका\nनव्या शिक्षण धोरणातून आत्मविश्वास निर्माण व्हावा – मोहन भागवत\nवरसोली येथे पॅरासेलिंगचा दोर तुटून अपघात ; दोन महिला बचावल्या, पर्यटकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चच्रेत\nराज्यात एकूण किती संशयितांची ओमायक्रॉन चाचणी नागरिकांनी काय काळजी घ्यावी नागरिकांनी काय काळजी घ्यावी\nOmicron in Maharashtra : चिंताजनक, करोनाचा ओमायक्रॉन विषाणू महाराष्ट्रात दाखल, कल्याण-डोंबिवलीत पहिला रुग्ण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A8", "date_download": "2021-12-05T08:42:34Z", "digest": "sha1:DMQHZUXHLN473WFTMAGO5NQZ27MHV7GP", "length": 11540, "nlines": 88, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "साँगक्रन - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nसाँगक्रन (थाई: เทศกาล สงกรานต์; इंग्रजी: Songkran) हा थाई नववर्ष महोत्सव आहे. थाई नववर्षाचा दिवस दरवर्षी १३ एप्रिलला असतो, परंतु सुट्टीचा काळ १४-१५ एप्रिल मध्येही असतो. \"साँगक्रन\" हा शब्द ‘संक्रांत’ या संस्कृत शब्दापासून आलेला आहे, ज्याचा शब्दशः अर्थ \"ज्योतिषीय मार्ग\", म्हणजे परिवर्तन किंवा बदल हा शब्द मकर संक्रांत पासून उधार घेतला आहे, जानेवारीमध्ये भारतात वसंत ऋतूच्या आगमनासाठी साजरा केला जाणाऱ्या हिंदू कापणीचे नाव आहे. ह्या ज्योतिषीय तक्त्यावर मेषच्या उदयासोबत आणि बौद्ध / हिंदू सौर कालगणनेसोबत दक्षिण आणि आग्नेय आशियााच्या अनेक कॅलेंडरच्या नव्या वर्षासोबत मेळ खातो. हा बौद्ध सण थायलंड, म्यानमार, लाओस व इतर बौद्ध राष्ट्रांत साजरा केला जातो.\nनववर्षाच्या उत्सवाचे राजरीकरण, रोट नाम दाम हुआ, हा पारंपारिक मार्ग आहे जो वृद्धजनांसह साजरा करतात. बहुतेक थाई लोक त्यांच्या वडिलधाऱ्यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी जातात.\nथाई आणि मलेशियातील सिअमेसे[१]\nथायलंडच्या नवीन वर्षाची सुरुवात\nथायलंडमध्ये साँगक्रन सणाच्या अगोदरच्या दिवशी थाई लोक त्यांची घरे, कपडे व गावातील रस्ते स्वच्छ करतात व अन्न तयार करून नंतर त्याचे भिक्खूंना दान करतात.\n६ थाई चांद्र कॅलेंडरमधील तारखा\n७ हे सुद्धा पहा\nसाँगक्रन उत्सव प्रतीकात्मक परंपरांसोबत समृद्ध आहे. सकाळपासून हा उत्सव सुरू होतो. साँगक्रनला बौद्ध उपासक आणि उपासिका सकाळीच उठून नजिकच्या विहारात (बौद्ध मंदिरात) जातात. तेथे विहाराबाहेर हातात भिक्षापात्र घेऊन पुष्कळ भिक्खू-भिक्खुणी एका ओळीत उभ्या राहून चालत असतात. बौद्ध उपासक-उपासिका त्यांच्या समोर उभ्या राहून त्यांच्या या भिक्षापात्रात अन्न वाढतात. त्यानंतर मोठ्या शहरातील व वटधम्मराम विहारातील लोक पंचशील ग्रहण करतात, धम्म जाणतात व विहारास पैसे अर्पण करतात. लोकांना धम्मविषयी चर्चा व शिकवण ही भिक्खूंकडून दिली जाते. ती धम्मशिकवण दैनंदिन जीवनाशी निगडीत असते.\nदुपारनंतर बुद्धमूर्ती व भिक्खू यांच्यावर उपासक गुलाब पाण्याचा वर्षाव करतात. आदर व्यक्त करण्याचा हा एक संकेत होय. ह्या बदल्यात भिक्खू त्यांना आशीर्वाद देतात. या दिवशी मुलेही पालकांप्रती आदर व्यक्त करतांना त्यांना छोटी भेट वस्तू देतात आणि प्रेम व आदरप दाखवण्यासाठी त्यांच्या अंगावर गुलाब पाणी शिंपडतात. पालक मुलांना आशीर्वाद देतात.\nहा सुट्टीचा दिवस जल उत्सवासाठी प्रसिद्ध आहे जो मुख्यतः तरुण लोकांद्वारे साजरा केला जातो. मुख्य रस्त्यांची वाहतूक बंद करून ते पाणी मारामारीसाठी ऍरेना (arenas)[मराठी शब्द सुचवा] म्हणून वापरले जातात. तरुण आणि वृद्ध एकमेकांवर पाणी शिंपडून या परंपरेत भाग घेतात. पारंपारिक परेड[मराठी शब्द सुचवा] आयोजित केली जाते आणि काही ठिकाणी \"मिस साँगक्रन\" ताज प्राप्त केला जातो. यावेळी स्पर्धकांनी पारंपारिक थाई पोशाख परिधान केलेले असतात.\nअमेरिकेतल्या शिकागोत असलेले थाई उपासक थाई पद्धतीप्रमाणे हा नववर्षाचा उत्सव साजरा करतात.\nथाई चांद्र कॅलेंडरमधील तारखासंपादन करा\nहे सुद्धा पहासंपादन करा\nLast edited on २६ एप्रिल २०२०, at १६:०३\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १६:०३ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%9C", "date_download": "2021-12-05T07:43:44Z", "digest": "sha1:FP3XOWU43VLYT3UULINR23R42Q2RK6KM", "length": 4695, "nlines": 105, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "भूज - विकिपीडिया", "raw_content": "\nभूज हे भा���ताच्या गुजरात राज्यातील एक शहर आहे. हे कच्छ जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र आहे. २०११च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,४८,८३४ होती.\nभूजची स्थापना १५१० मध्ये राव हमीरने केली. १५४९मध्ये रा खेंगारने या शहराला कच्छ राज्याची राजधानी केले.[१]\nइ.स. १५१० मधील निर्मिती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० मार्च २०२१ रोजी १०:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maxmaharashtra.com/bs-politics/minister-eknath-shinde-criticizes-union-minister-narayan-rane-989516", "date_download": "2021-12-05T08:04:19Z", "digest": "sha1:VBVJJNK2NNRZXIJWAGGIE72O4S3PVJDI", "length": 6332, "nlines": 79, "source_domain": "www.maxmaharashtra.com", "title": "'तो' केवळ केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा 'जावई शोध'-शिंदे", "raw_content": "\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nHome > Politics > 'तो' केवळ केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा 'जावई शोध'-शिंदे\n'तो' केवळ केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा 'जावई शोध'-शिंदे\nठाणे : 'मी कंटाळलो व लवकरच निर्णय घेणार', असं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटल्याचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा हा 'जावाईशोध' असल्याचे सांगताना शिवसेनेने मला कायम भरभरून दिले आहे. माझी निष्ठा शिवसेनेसोबत अखंड आहे असे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.\nकेंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी हा 'जावईशोध' कुठून लावला हे त्यांचे त्यांनाच माहित असा टोलाही शिंदे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना लगावला. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भक्कम नेतृत्वाखाली एकाही शिवसैनिकाला कोणाला हलवता येणार नाही, असंही शिंदे यांनी म्हटले आहे.\nभाजपच्या 'जन आशीर्वाद' यात्रेदरम्यान वसई येथे बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी एकनाथ शिंदे हे केवळ सहीपुरते उरले आहेत, त्यांच्या सर्व फाईल मातोश्रीमधून मंजूर केल्या जातात असे सांगितले होते.\nसोबतच एकनाथ शिंदे हे या प्रकाराला कंटाळले असून ते लवकरच निर्णय घेतील, असे सूचक विधान त्यांनी केले होते. याबाबत एकनाथ शिंदे यांनी \"मी निष्ठावान शिवसैनिक असून माझी निष्ठा केवळ शिवसेनेशी आहे असे प्रत्युत्तर दिले आहे.\nदरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या या विधानानंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मात्र ठाणे जिल्ह्यातील शिवसेना भक्कम असून त्याला खिंडार पाडण्याचे अनेक उद्योग भाजपाकडून अनेकवेळा केले गेले आहेत. असे सांगून शिवसेनेने मला कायम भरभरून दिले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा माझ्यावर अपार विश्वास आहे , मग मी कंटाळण्याचा प्रश्नच येत नाही असं शिंदे यांनी म्हटले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/do-you-know/explained/what-is-pegasus-spyware-how-it-works-and-how-it-hacks-into-whatsapp-sgy-87-2533960/", "date_download": "2021-12-05T07:16:02Z", "digest": "sha1:P6DXOJYJRQGDHLPOYXQYW6Q4U46WK4NW", "length": 21685, "nlines": 223, "source_domain": "www.loksatta.com", "title": "What is Pegasus spyware how it works and how it hacks into WhatsApp sgy 87 | पेगॅसस म्हणजे नेमकं काय? तुमचा मोबाइल ते कसं हॅक करु शकतं?", "raw_content": "रविवार, ५ डिसेंबर, २०२१\nExplained: एका मिस कॉलने मोबाइल हॅक करु शकणारं पेगॅसस म्हणजे नेमकं काय\nExplained: एका मिस कॉलने मोबाइल हॅक करु शकणारं पेगॅसस म्हणजे नेमकं काय\n‘पेगॅसस’ हे हेरगिरी तंत्रज्ञान इस्रायलच्या एनएसओ या कंपनीने विकसित केलं आहे\nWritten By लोकसत्ता ऑनलाइन\n‘पेगॅसस’ हे हेरगिरी तंत्रज्ञान इस्रायलच्या एनएसओ या कंपनीने विकसित केलं आहे\nपेगॅसस पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. इस्रायली गुप्तहेर तंत्रज्ञान संस्थेच्या अनेक सरकारी ग्राहकांनी सूचिबद्ध केलेल्या हजारो दूरध्वनी क्रमांकाच्या फुटलेल्या माहितीत ३०० हून अधिक भारतीय मोबाइल क्रमांकाचा समावेश आहे. हे मोबाइल क्रमांक मंत्री, विरोधी पक्षनेते, पत्रकार, विधिज्ञ, उद्योगपती, सरकारी अधिकारी, शास्त्रज्ञ, मानवी हक्क कार्यकर्ते आणि इतरांनी वापरलेले आहेत, असे शोधपत्रकारितेच्या ‘प्रोजेक्ट पिगॅसस’मधून उघड झालं आहे. यानिमित्ताने हे पेगॅसस म्हणजे नेमकं काय आहे आणि ते तुमचा मोबाइल कसं हॅक करु शकतं हे समजून घेणार आहोत.\nमंत्री, विरोधी पक्षनेते, पत्रकारांवर पाळत\nजगभरातील महत्त्वाचे सुमारे १,४०० मोबाइल क्रमांक हॅक करण्यासाठी गुप्तहेरांनी ‘पेगॅसस’ या तंत्रज्ञानाचा वापर केला होता. ‘पेगॅसस’ हे हेरगिरी तंत्रज्ञान इस्रायलच्या एनएसओ या कंपनीने विकसित केलं आहे, अशा बातम्या २०१९मध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. व्हॉटसअ‍ॅप या समाजमाध्यम कंपनीने इस्रायली गुप्तहेर संस्था- ‘एनएसओ’ला न्यायालयात खेचण्याचा इशारा दिला होता.\n२०१९ मध्ये पेगॅसस चर्चेत आलं होतं जेव्हा काही व्हाट्सअॅप वापरकर्त्यांनी आपल्याला पेगॅससकडून मोबाइल फोनच्या सुरक्षेशी संबंधित तडजोड केली जात असल्याचा मेसेज आल्याची तक्रार केली होती. यामध्ये पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश होता. यामध्ये एल्गार परिषद प्रकरणातील आरोप, भीमा कोरेगाव प्रकरणातील वकील, दलित कार्यकर्ता, याचं वार्तांकन करणारे पत्रकार आणि दिल्ली विद्यापीठातील एका प्राध्यापकाचा समावेश होता.\nPegasus Snoopgate : इस्त्रायलच्या पेगॅससची स्वतंत्रपणे चौकशी करा; शशी थरुर यांची सरकारकडे मागणी\nजगभरात अनेक देशांच्या सरकारांकडून पेगॅससचा वापर होत असल्याने प्रत्येक वेळी कशा पद्दतीने याचा वापर करत फोन हॅक करण्यात आला याची चर्चा होत असते. रविवारी संध्याकाळी, काही प्रतिष्ठीत वेबसाईट्सकडून पेगॅससच्या सहाय्याने हॅक करण्यात आलेल्या मोबाइल क्रमांकांची माहिती (global surveillance operations) देण्यात आली. या रिपोर्टमध्ये भारतातील एकूण ४० जणांचा समावेश असून पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि काही महत्वाचे लोक आहेत.\nया रिपोर्टनुसार, एकूण देशातील एकूण १० सरकारांनी पाळत ठेवण्यासाठी पेगॅसस सॉफ्टवेअरचा पर्याय निवडला असून यामध्ये भारताचाही समावेश आहेत. भारत सरकारने गार्डियनशी बोलताना दावा चुकीचा आहे सांगितलं असलं तरी पेगॅससचा वापर करत असल्याचं अप्रत्यक्षपणे मान्य केलं आहे.\n२०१६ मध्ये सर्वात प्रथम आलं समोर\nपेगॅसस स्पायवेअरला इस्त्रायच्या सायबर सिक्युरिटी कंपनी एनएसओने तयार केलं आहे. या कंपनीची स्थापना २००८ साली झाली होती. २०१६ मध्ये सर्वात प्रथम हे सॉफ्टवेअर प्रकाशझोतात आलं होतं. एका अरब सामाजिक कार्यकर्त्याने संशयास्पद मेसेज आल्यानंतर संशय व्यक्त केला होता. पेगॅसस त्यावेळी आयफोन वापर���र्त्यांना टार्गेट करण्याचं प्रयत्न करत होतं अशी शंका होती. काही दिवसांनंतर अॅपलने आयओएसचं नवं व्हर्जन आणलं. यानंतर पेगॅसस सुरक्षेतील त्रुटीचा वापर करत हॅकिंग करत असल्याचं समोर आलं होतं.\n२०१९ मध्ये फेसबुककडून तक्रार\n२०१९ मध्ये फेसबुकने पेगॅससची निर्मिती केल्याप्रकरणी एनएसओ ग्रुपविरोधात तक्रार दाखल केली. फेसबुकमधील सुरक्षा अधिकारी तपास करत असताना त्यांना पेगॅससच्या माध्यमातून भारतातील काही पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांवर पाळत ठेवली जात असल्याचं समोर आलं होतं. याचेवळी व्हॉट्सअपने या भारतीयांना मेसेज पाठवून माहिती दिली होती.\nपेगॅसस फोन हॅक कसं करतं \nपेगॅसस अशा पद्धतीने फोन हॅक करतं की वापरणाऱ्यालाही ते कळत नाही. हॅकरला एकदा जो फोन हॅक करायचा आहे त्याची माहिती मिळाली की त्याला एका वेबसाईटची लिंक पाठली जातो. जर युजरने त्या लिंकवर क्लिक केलं तर मोबाइलमध्ये पेगॅसस इन्स्टॉल होतं. ऑडिओ कॉल्स तसंच व्हॉट्सअॅपसारख्या अॅपमधील सुरक्षेच्या त्रुटींमधूनही हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल होतं. पेगॅससची पद्धत इतकी गुप्त आहे की, युजरला मिस कॉल देऊनही हॅकिंग केलं जाऊ शकतं. सॉफ्टवेअर इन्स्टॉल झाल्यानंतर तुमच्या मोबाइलमधील आलेल्या फोन क्रमाकांची यादीही ते डिलीट करु शकतात. यामुळे युजरला मिस कॉल आल्याचीही माहिती मिळत नाही.\nपेगॅसस काय करु शकतं \nएकदा पेगॅससने तुमच्या मोबाइलमध्ये शिरकाव केला की ते सतत पाळत ठेवू शकतं. व्हॉट्सअॅपसारख्या अॅपमधून करण्यात आलेले चॅटही ते पाहू शकतात. सुरक्षा तज्ज्ञांनुसार, पेगॅसस मेसेज वाचू शकतं तसंत कॉलही ट्रॅक करु शकतं. याशिवाय अॅप्सचा वापर, त्यात होणाऱ्या घडामोडी, लोकेशन डेटा, व्हिडीओ कॅमेराचा ताबा मिळवणे, मायक्रोफोनच्या सहाय्याने संभाषण ऐकणं या गोष्टीही शक्य आहेत.\nदहशतवादावर नियंत्रणासाठी वापर करत असल्याचा कंपनीचा दावा\nहे स्पायवेअर फक्त सरकारी एजन्सीना विकण्यात आलं आहे. त्याचा उद्देश केवळ दहशतवादाविरोधात लढणे हाच आहे असा इस्त्राईलच्या कंपनीचा दावा आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nमराठीतील सर्व समजून घ्या बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्���ा बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.\nसमजून घ्या सहजपणे : येस बँकेत झाले काय, होणार काय\nबाबा रामदेव यांच्याकडून जाणून घ्या, ‘या’ ४ योगासनांमुळे रक्तदाब कसा नियंत्रित होईल\nनागालँडमध्ये गोळीबारात १३ नागरिकांचा मृत्यू ; राहुल गांधींचा भारत सरकारला संतप्त सवाल, म्हणाले…\n“मी कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही, पण….;” कंगना रणौतचं उत्तर प्रदेश निवडणुकांबद्दल महत्वाचं विधान\nनीरज चोप्रा बनला चिमुकल्यांचा ‘भालाफेक प्रशिक्षक’; त्यावर पंतप्रधान मोदी म्हणाले, “हे पाहून…”\n५२ लाखांचा घोडा, ९ लाखांची मांजर; २०० कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी सुकेश चंद्रशेखरची जॅकलिनवर उधळपट्टी\nराजधानी दिल्लीत ओमायक्रॉनचा शिरकाव; देशात नव्या व्हेरिएंटने बाधित पाचवा रुग्ण सापडला\nओमायक्रॉनचा धोका अन् देशात महिन्याभरात २५ लाख लग्न; आरोग्य तज्ज्ञांनी दिला इशारा, म्हणाले…\n“Omicron मुळे जानेवारीत करोनाची तिसरी लाट येणार, पण…”; अभ्यासातून समोर आली दिलासादायक माहिती\nVideo : अमित ठाकरेंचं राज्यातील जनतेला आवाहन; म्हणाले, “येत्या ११ डिसेंबरला…\nनागालँडमध्ये मध्यरात्री गोळीबार, १३ नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू; केंद्रीय गृहमंत्र्यांनी व्यक्त केला घटनेवर संताप\n“जगातील सर्वोत्तम बाबा”, विनोद दुआ यांच्या निधनानंतर मुलीची भावनिक पोस्ट\nपहिल्या पत्नीवर फरहान अख्तरचे होते जीवापाड प्रेम, ‘या’ अभिनेत्याच्या भावामुळे मोडला १९ वर्षांचा संसार\nPHOTOS : IPL २०२२ पूर्वी मुंबई इंडियन्सनं संघाबाहेर केलेले २० क्रिकेटपटू; ‘हे’ दोघे आहेत मराठी\nPhotos : मुंबईत गेट वे ऑफ इंडियाजवळ जगातील सर्वात मोठा राष्ट्रध्वज, १४०० किलोच्या तिरंग्याचे खास फोटो\n‘या’ राज्यानं करून दाखवलं; मिळवला सर्वप्रथम पूर्ण लसीकरण करण्याचा मान\nIND vs NZ : शाब्बास रे पठ्ठ्या.. एजाजचा पराक्रम पाहून शरद पवारही झाले खूश; म्हणाले, ‘‘मुंबईत जन्मलेला आणि…”\nजागतिक मृदा दिवस २०२१: जाणून घ्या इतिहास, महत्व, आणि थीम\nसचिन वाझेंनी परमबीर सिंग यांच्यासाठी वसुली केली; पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात दावा\n“…अन् तेव्हापासून मला झोप लागली नाही”, मुलाचा पहिला चित्रपट रिलीज झाल्यानंतर सुनील शेट्टीचा खुलासा\nIND vs NZ 2nd TEST : लंचपर्यंत भारताकडे ४०५ धावांची आघाडी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida/t20-wc-australia-wear-two-different-jersey-this-year-rmt-84-2640193/", "date_download": "2021-12-05T08:13:15Z", "digest": "sha1:3EFJL37XV5JJ7FGQGZZC3EVWFBSXFYD3", "length": 15872, "nlines": 220, "source_domain": "www.loksatta.com", "title": "T20 WC Australia wear two different jersey this year | T20 WC: ऑस्ट्रेलियाचा संघ दोन वेगवेगळ्या जर्सीत दिसणार; कारण...", "raw_content": "रविवार, ५ डिसेंबर, २०२१\nT20 WC: ऑस्ट्रेलियाचा संघ दोन वेगवेगळ्या जर्सीत दिसणार; कारण…\nT20 WC: ऑस्ट्रेलियाचा संघ दोन वेगवेगळ्या जर्सीत दिसणार; कारण…\nऑस्ट्रेलियाचा संघ स्पर्धेत दोन वेगवेगळ्या जर्सीत दिसणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पर्यायी जर्सीचं नुकतंच अनावरण केलं आहे.\nWritten By लोकसत्ता ऑनलाइन\nT20 WC: ऑस्ट्रेलियाचा संघ दोन वेगवेगळ्या जर्सीत दिसणार (Photo- Twitter cricket.com.au)\nटी २० विश्वचषकात आकर्षक जर्सी म्हणून स्कॉटलँडच्या जर्सीकडे पाहिलं जात असताना ऑस्ट्रेलियाचा संघ स्पर्धेत दोन वेगवेगळ्या जर्सीत दिसणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पर्यायी जर्सीचं नुकतंच अनावरण केलं आहे. संघाची मुख्य जर्सी ही काळा, सोनेरी आणि हिरव्या रंगात आहे. ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने २०२० मध्ये टी २० विश्वचषकादरम्यान ही जर्सी परिधान केली होती. ऑस्ट्रेलियाची ही जर्सी काही सहयोगी देशांसारखीच असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.\nआयसीसीच्या मते, पापुआ न्यू गिनी, स्कॉटलँड आणि नामिबिया संघाच्या जर्सीही सारख्याच आहे. त्यामुळे जर या संघाविरुद्ध सामना असल्यास दुसरी जर्सी घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सहयोगी देशांकडे नवीन जर्सी डिझाइन करण्यासाठी पुरेसा निधी नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. आयसीसीने ऑस्ट्रेलियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात पिवळी जर्सी घालण्यास सांगितलं आहे.\n’ शुबमन गिलनं चौकार ठोकताच वानखेडेवर प्रेक्षकांनी दिल्या घोषणा; VIDEO व्हायरल\nनीरज चोप्रा बनला चिमुकल्यांचा ‘भालाफेक प्रशिक्षक’; त्यावर पंतप्रधान मोदी म्हणाले, “हे पाहून…”\nIND vs NZ : शाब्बास रे पठ्ठ्या.. एजाजचा पराक्रम पाहून शरद पवारही झाले खूश; म्हणाले, ‘‘मुंबईत जन्मलेला आणि…”\nIND vs NZ 2nd TEST : लंचपर्यंत भारताकडे ४०५ धावांची आघाडी\nदरम्यान, टी २० वर्ल्डकपपूर्वीच्या सराव सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा ८ गडी राखून पराभव केला. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेलं १५३ धावांचं आव्हान भारताने दोन गडी गमवून १८ व्या षटकात पूर्ण केलं. आतापर्यंत झालेल्या दोन सराव सामन्यात भारतीय खेळाडू चांगल्य�� फॉर्मात दिसले. त्यामुळे टी २० वर्ल्डकपमध्ये भारताचं पारडं जड असल्याचं दिसत आहे.\nआरोन फिंच (कप्तान), एस्टन एगर, पॅट कमिन्स, जोश हेजलवूड, जोश इंग्लिस, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्ड्सन, स्टीव स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, मिचेल स्वेप्सन, मॅथ्यू वेड, डेविड वॉर्नर आणि एडम झम्पा.\nराखीव : डॅन ख्रिश्चन, नाथन एलिस, डेवियन सॅम्स.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nमराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.\n’ शुबमन गिलनं चौकार ठोकताच वानखेडेवर प्रेक्षकांनी दिल्या घोषणा; VIDEO व्हायरल\nकाँग्रेस नेत्याने युपीच्या उपमुख्यमंत्र्यांना ‘त्या’ वक्तव्यावरून सुनावले; म्हणाले, “लुंगी घालणारी प्रत्येक व्यक्ती….”\n“इंदिरा गांधींच्या काळात ‘नाही’ म्हणण्याची मुभा होती, पण आता काँग्रेसमध्ये…”, गुलाम नबी आझाद यांचा पक्षनेतृत्वावर निशाणा\n“प्रत्येक माणसाला बजावून एकच सांगायचं…लढ”, प्रसाद ओकची पोस्ट व्हायरल\nVideo : बुलढाण्यातील वस्तीत शिरला वाघ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण\nबाबा रामदेव यांच्याकडून जाणून घ्या, ‘या’ ४ योगासनांमुळे रक्तदाब कसा नियंत्रित होईल\nनागालँडमध्ये गोळीबारात १३ नागरिकांचा मृत्यू ; राहुल गांधींचा भारत सरकारला संतप्त सवाल, म्हणाले…\nनवीन अवतारात सादर होणार KTM 390 Adventure २०२२, जाणून घ्या काय आहेत खास वैशिष्ट्ये\n“मी कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही, पण….;” कंगना रणौतचं उत्तर प्रदेश निवडणुकांबद्दल महत्वाचं विधान\nनीरज चोप्रा बनला चिमुकल्यांचा ‘भालाफेक प्रशिक्षक’; त्यावर पंतप्रधान मोदी म्हणाले, “हे पाहून…”\n५२ लाखांचा घोडा, ९ लाखांची मांजर; २०० कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी सुकेश चंद्रशेखरची जॅकलिनवर उधळपट्टी\nपहिल्या पत्नीवर फरहान अख्तरचे होते जीवापाड प्रेम, ‘या’ अभिनेत्याच्या भावामुळे मोडला १९ वर्षांचा संसार\nPHOTOS : IPL २०२२ पूर्वी मुंबई इंडियन्सनं संघाबाहेर केलेले २० क्रिकेटपटू; ‘हे’ दोघे आहेत मराठी\nPhotos : मुंबईत गेट वे ऑफ इंडियाजवळ जगातील सर्वात मोठा राष्ट्रध्वज, १४०० किलोच्या तिरंग्याचे खास फोटो\nIND vs NZ : शाब्बास रे पठ्ठ्या.. एजाजचा पराक्रम पाहून शरद पवारही झाले खूश; म्हणाले, ‘‘मुंबईत जन्मलेला आणि…”\nIND vs NZ 2nd TEST : लंचपर्यंत भारताकडे ४०५ धावांची आघाडी\nसारा तेंडुलकर कोणासोबत गेली होती ‘डेट नाईट’वर इन्स्टाग्रामवर झाला खुलासा; पाहा फोटो\nIND vs NZ : दांड्या उडाल्या अन्… अश्विननं पुन्हा सोशल मीडियावर उठवलं रान; VIDEO पाहून व्हाल हैराण\nVIDEO : व्वा कॅप्टन.. न्यूझीलंडच्या ड्रेसिंग रूममध्ये गेला विराट कोहली अन् जिंकली सर्वांची मनं न्यूझीलंडच्या ड्रेसिंग रूममध्ये गेला विराट कोहली अन् जिंकली सर्वांची मनं\nभारत-न्यूझीलंड दुसरी कसोटी : बळीदशक एजाझचे वर्चस्व भारताचे न्यूझीलंडच्या फिरकीपटूचा ऐतिहासिक पराक्रम", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/thane/kalyan-mns-320-leaders-on-back-foot-after-meet-raj-thackeray-387765.html", "date_download": "2021-12-05T08:05:42Z", "digest": "sha1:DTVXU25Y3B4DNA3FLXZLAZM23LYFU27A", "length": 17956, "nlines": 253, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\n‘त्या’ 320 पदाधिकाऱ्यांची मनधरणी करण्यात मनसेला यश, मोठा धक्का टळला\nआगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली शहरात राजकीय घडामोडींना वेग आला आहे (MNS 320 leaders on back foot after meet Raj Thackeray).\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nकल्याण (ठाणे) : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली शहरात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मनसेचे डोंबिवली शहर अध्यक्ष राजेश कदम यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. तर केडीएमसीचे मनसे गटनेते मंदार हळबे यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. शहरातील या दोन बड्या नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याआधी गेल्या आठवड्यात कल्यामधील मनसेच्या 320 पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली होती. यामध्ये कल्याण पूर्व विभाग अध्यक्ष, शाखा अध्यक्ष, उपशाखा अध्यक्ष, गट अध्यक्ष यांचा समावेश होता. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मनसे आमदार राजू पाटील यांनी संयमाने कार्यकर्त्यांशी चर्चा करुन विषय हाताळल्याने मनसेला आणखी मोठा बसणारा धक्का टळलेला आहे (MNS 320 leaders on back foot after meet Raj Thackeray).\nमनसेचे माजी नगरसेवक अनंता गायकवाड यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र, त्यांनी काही दिवसांपूर्वी पुन्हा मनसेत प्रवेश केला. त्यानंतर त्यांना पक्षाकडून कल्याण पूर्व विधानसभा अध्यक्षपद देण्यात आलं आहे. या���ून काही कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण होते.\nपक्षात गेल्या कित्येक वर्षांपासून काम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून अनंता गायकवाड यांना कल्याण पूर्व विधानसभा अध्यक्षपद देण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर होता. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणखी काही माजी नगरसेवक मनसेच्या वाटेवर असून त्यांना पुन्हा पक्षातर्फे मोठी जबाबदारी देऊन निष्ठावंताना डावलण्याची शक्यता त्यांना वाटत होती. त्यामुळे 320 पदाधिकाऱ्यांनी सरसकट आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.\nमनसे पदाधिकाऱ्यांच्या राजीनामाचे वृत्त समोर आल्यानंतर पक्षाकडून या प्रकरणाची गंभीरपणे दखल घेण्यात आली. त्यानंतर राजू पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना फोन करुन चर्चेसाठी बोलावले होते. त्यानंतर सोमवारी ( 1 फेब्रुवारी) संध्याकाळी सर्व पदाधिकाऱ्यांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि आमदार राजू पाटील यांच्या उपस्थित वांद्रे येथील मिग क्लबमध्ये चर्चा झाली. या चर्चेत पदाधिकाऱ्यांचे समाधान झाले आणि त्यांनी आपले राजीनामे परत घेण्याचा निर्णय घेतला.\nयाप्रकरणी मनसेचे कल्याण पूर्व विभाग अध्यक्ष विवेक धुमाळ यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. “राज ठाकरे यांचं सर्व महाराष्ट्र सैनिकांवर सारखं प्रेम आहे. त्यांचं सर्व पदाधिकाऱ्यांकडे लक्ष आहे. त्यांनी आम्हाला प्रत्यक्ष भेटून सर्व गैरसमज दूर केले. आता नव्या जोमाने कामाला लागू. जनतेचा विश्वास कमवू आणि केडीएमसीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा फडकवू”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली (MNS 320 leaders on back foot after meet Raj Thackeray).\nकल्याणमध्ये मनसेला मोठा झटका, 320 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा, महापालिका निवडणुकीआधी राजकारण तापलं\nकोरोनामुळे मृत्यू झाला असेल तर….\nST कर्मचार्‍यांना भरघोस पगारवाढ\nMumbai | ओमिक्रॉन विषाणूसाठी मुंबई महापालिकेचा प्लॅन काय \nBreaking : राज्यात ओमिक्रॉनचा शिरकाव, कल्याण-डोंबिवलीत ओमिक्रॉनची लागण झालेला रुग्ण आढळला\nBMC Elections: मुंबईतील अतिरिक्त 9 वॉर्ड शिवसेनेला तारणार की भाजपला; या निर्णयामागे नेमकं दडलं काय\nमहाराष्ट्र 24 hours ago\nदुसऱ्या लग्नाला विरोध करणाऱ्या आजीची मुंबईत हत्या, सात वर्षांनी नातू तिसऱ्या बायकोसोबत सापडला\nRaj thackray : राज ठाकरेंचा जय श्रीराम नारा मनसेला नवसंजीवनी देणार\nमहा��ाष्ट्र 2 days ago\nBJP सोबत जाण्याबाबत चर्चा, मात्र स्वबळावर निवडणुका लढवाव्यात; पदाधिकाऱ्यांची भावना : Sandep Deshpande\nPandu Marathi Movie: ‘पांडू’च्या कलाकारांकडून कोरोना नियमांचा भंग, रिपाइंची गुन्हे दाखल करण्याची मागणी\nOmicron | दिल्लीत सापडलेला ओमिक्रॉन रुग्ण टांझानियामधून आल्याची माहिती\nNagpur Jobs | आयटीतील विद्यार्थ्यांना आले सुगीचे दिवस, अभियांत्रिकी महाविद्यालयांत मुलाखती\nआठ वर्षात 12 महिलांना लग्नाचं आमिष, मुंबईतील भामट्याला अटक\nपक्ष बांधणीसाठी कधी बैलगाडीतून तर कधी घोड्यावरून; आशिष शेलारांच्या घोडदौडीने भाजपला बळ, मुंबईत सलग दुसऱ्यांदा शेलारांचा करिश्मा चालणार\nदत्तात्रय भरणेंची संवेदनशीलता, अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले, जखमीला पाठवलं रुग्णालयात\nमी किंवा मटन दोघांपैकी एकाला निवड; पतीची पत्नीकडे अजब मागणी, बायकोने निवडले चक्क मटन\nSkin Care : दही आणि काकडीची पेस्ट चेहऱ्याला लावा आणि तजेलदार त्वचा मिळवा\nयंदाच्या सवाई गंधर्व महोत्सवावर ओमीक्रॉनचे सावट ; आयोजक घेणार उपमुख्यमंत्र्यांची भेट\n..तर Emergency Fund अडचणीच्या वेळी कामी येणार, किती अन् कशी गुंतवणूक करावी\nदत्तात्रय भरणेंची संवेदनशीलता, अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले, जखमीला पाठवलं रुग्णालयात\nPandu Marathi Movie: ‘पांडू’च्या कलाकारांकडून कोरोना नियमांचा भंग, रिपाइंची गुन्हे दाखल करण्याची मागणी\nपक्ष बांधणीसाठी कधी बैलगाडीतून तर कधी घोड्यावरून; आशिष शेलारांच्या घोडदौडीने भाजपला बळ, मुंबईत सलग दुसऱ्यांदा शेलारांचा करिश्मा चालणार\nपत्नीने सोनोग्राफीसाठी पैसे मागितले, नवऱ्याकडून लेकीची हत्या, नंतर आत्महत्येचा प्रयत्न\nराज्यातील 175 पोलीस अधिकाऱ्यांना पदोन्नती; मुंबईतील 57 जणांचा समावेश\nVIDEO | बाईकस्वाराला वाचवताना ट्रकला अपघात, पादचाऱ्यांकडून कोल्ड्रिंक्सची पळवापळवी\nSkin Care : दही आणि काकडीची पेस्ट चेहऱ्याला लावा आणि तजेलदार त्वचा मिळवा\nIND vs NZ, 2nd Test, Day 3, LIVE Score: भारताला तिसरा झटका, शुभमन गिल 47 धावांवर बाद\nMaharashtra News LIVE Update | संपात सहभागी झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर आता बदलीचे नवे संकट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/technology/amazon-prime-membership-price-hike-after-2017-check-new-rates-mhkb-620919.html", "date_download": "2021-12-05T07:11:26Z", "digest": "sha1:RCGQUCNTBQ5HQRLPWTUD3FMYNAQMUJ24", "length": 7065, "nlines": 87, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "2017 नंतर पहिल्यांदाच महागणार Amazon Prime Membership, इतकी वाढणार किंमत – News18 लोकमत", "raw_content": "\n2017 नंतर पहिल्यांदाच महागणार Amazon Prime Membership, इतकी वाढणार किंमत\n2017 नंतर पहिल्यांदाच महागणार Amazon Prime Membership, इतकी वाढणार किंमत\nAmazon वेबसाइटनुसार, Prime Membership किंमती मासिक, तीन महिन्यांसाठी आणि वर्षासाठी अशा तीन 3 स्तरांमध्ये वाढवल्या जातील.\nनवी दिल्ली, 21 ऑक्टोबर : Amazon India लवकरच देशात प्राइम मेंबरशिपच्या (Prime Membership) किंमती वाढवण्याच्या तयारीत आहे. Amazon वेबसाइटनुसार, Prime Membership किंमती मासिक, तीन महिन्यांसाठी आणि वर्षासाठी अशा तीन 3 स्तरांमध्ये वाढवल्या जातील. Prime Membership च्या नव्या किंमती - ई-कॉमर्स ब्रँड Amazon, मासिक प्राइम मेंबरशिपची किंमत 129 रुपयांवरुन वाढवून 179 रुपये करणार आहे. 3 महिन्यांसाठी 329 रुपयांवरुन ही किंमत 459 रुपये होईल. तर वार्षिक प्राइम मेंबरशिप 1499 रुपयांत उपलब्ध होईल.\n Amazon-Flipkart वरुन Online Shopping करताना या 4 गोष्टी लक्षात ठेवाच\nPrime Membership मध्ये ग्राहकांना मिळतात या सुविधा - Amazon Prime Membership ग्राहकांना एलिजिबल ऑर्डरवर फास्ट आणि फ्री डिलीवरी, एक्सक्लूसिव डिल्स ऑफर्ससाठी Early Access, प्राइम व्हिडीओच्या माध्यमातून OTT कंटेंट, प्राइम म्युझिकच्या माध्यमातून Add Free Music आणि युजर्सला एलिजिबल ई-बुक्स, कॉमिक्स आणि इतर अनेक गोष्टी वाचण्याची परवागनी देतं. कोणत्याही अतिरिक्त किंमतीशिवाय Prime Membership मध्ये ग्राहकांना या सुविधा मिळतात.\nAmazon ची सिक्रेट वेबसाइट माहितेय का अर्ध्याहून कमी किंमतीत मिळेल सामान; वाचा सविस्तर\n2017 नंतर पहिल्यांदाच वाढली मेंबरशिप कॉस्ट - Amazon Prime Membership जुलै 2016 मध्ये 499 रुपयांच्या सुरुवाती किंमतीत भारतात लाँच करण्यात आलं होतं. त्यानंतर त्याला 2027 पासून 999 रुपये करण्यात आलं. तेव्हापासून म्हणजेच 2017 नंतर मेंबरशिप कॉस्ट पहिल्यांदाच वाढली आहे.\n...तर बंद होईल तुमचं Netflix, Hotstar आणि Amazon Prime, पेमेंटसाठी RBI च्या नव्या गाइडलाइन्स\nदरम्यान, अनेक युजर्स Netflix, Amazon Prime, Disney+ Hotstar सारख्या OTT प्लॅटफॉर्म्सचा किंवा DTH रिचार्ज करण्यासाठी ऑटो पेमेंट सर्विस क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI पेमेंटचा वापर करतात. पण आता 1 ऑक्टोबरपासून RBI आदेशानुसार ऑटो पेमेंट सर्विस बंद केली जाणार आहे. RBI ने पेमेंटसाठी एक अतिरिक्त Additional Factor Authentication प्रोसेस जोडली आहे. देशात वाढते फसवणुकीचे प्रकार पाहता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने डिजीटल पेमेंट अधिक सुरक्षित करण्याच्या उद्देशाने Additional Factor Authentication लागू करण्याचे आदेश दिले आहेत.\n2017 नंतर पहिल्यांदाच ��हागणार Amazon Prime Membership, इतकी वाढणार किंमत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://sell.amazon.in/mr/grow-your-business/amazon-global-selling/how-it-works", "date_download": "2021-12-05T07:23:17Z", "digest": "sha1:XIIW6NBGTQF4QX4MAPTC2KPJ2RNGZWR2", "length": 18199, "nlines": 242, "source_domain": "sell.amazon.in", "title": "Amazon वर जगभरात सेल करा - भारतातून आंतरराष्ट्रीय स्तरावर कसे सेल करायचे | Amazon Global सेलिंग", "raw_content": "\nया पृष्ठाला रेट करा\nया पृष्ठाबाबत तुमचा अनुभव रेट करा\nकृपया तुमच्या रेटिंगचे कारण आम्हाला सांगा\nखाजगीपणा डिस्क्लेमरकोणताही वैयक्तिक किंवा संवेदनशील डेटा समाविष्ट करू नका. अभिप्राय सबमिट करून, तुमच्या प्रतिसादात कोणताही वैयक्तिक किंवा संवेदनशील डेटा (उदा. नावे, पत्ते, दूरध्वनी क्रमांक किंवा ई-मेल पत्ते) समाविष्ट नाही याची पोचपावती तुम्ही देता.\nतुमचा अभिप्राय आम्हाला आमची वेबसाइट सुधारण्यास मदत करतो.\nग्लोबल सेलिंग कसे काम करते\nAmazon वरून जगभरात सेल करण्याची प्रक्रिया सोपी आणि तणाव मुक्त आहे. प्रक्रिया समजून घ्या आणि तुमची प्रॉडक्ट्स भारतातून जगभरात निर्यात करा.\nनोंदणी करण्यास 15 मिनिटांपेक्षा कमी वेळ लागतो\nAmazon Global सेलिंग हा ईकॉमर्सद्वारे भारतामध्ये लक्षणीयरीत्या बिझनेस निर्यात करण्यास सुरुवात करण्याचा आणि तो तयार करण्याचा एक सोपा आणि प्रभावी मार्ग आहे. तुम्ही मॅन्यूफॅक्चरर असाल, रिसेलर असाल वा उद्योन्मुख ब्रॅंद असाल, तुम्ही Amazon वरून जगभरात सेल करू शकता. Amazon Global सेलिंग तुम्हाला आवश्यक टूल आणि सर्व्हिस देते ज्यामुळे तुम्ही थेट जगभरातील 300 दशलक्ष+ कस्टमर्सपर्यंत पोहोचू शकता. Amazon नोंदणी आणि भारतामध्ये जागतिक स्तरावर सेल कसे करायचे याविषयी जाणून घेण्यासाठी खालील पायर्‍यांचे अनुसरण करा.\nयासाठी फक्त 4 पायर्‍या करा\nकुठे आणि काय सेल करायचे\nAmazon वर भारतातून आंतरराष्ट्रीय स्तरावर सेल करण्याची तयारी करा\nजगभरात तुमचा बिझनेस विस्तारण्यासाठी Amazon Global सेलिंग तुम्हाला देत असलेल्या संधीविषयी जाणून घ्या आणि ती एक्स्प्लोर करा. तुम्ही भारतातून कुठे आणि कसे सेल करू शकता, त्यासाठीच्या आवश्यकता काय आहेत, Amazon नोंदणी आणि अमेरिका, युरोप, मिडल ईस्ट आणि आशिया-पॅसिफिक सह जगभरात Amazon ग्लोबल मार्केटप्लेसेसमध्ये सेल करण्याचे महत्त्वाचे पैलू याविषयी जाणून घ्या.\nआम्ही कशी मदत करू शकतो\nAmazon नोंदणी गाईड मोफत डाउनलोड करून आवश्यक दस्तऐवज आणि सेलिंग नियमने विषयी अधिक जाणून घ्या :\nउत्तर अमेरिकेमध्ये सेल करण्याचे गाईड\nयुरोपमध्ये सेल करण्याचे गाईड\nजपानमध्ये सेल करण्याचे गाईड\nतुमच्या प्रॉडक्ट्सची नोंदणी करा आणि ती लिस्ट करा\nतुमचे सेलर अकाउंट तयार करा आणि तुमची प्रॉडक्ट्स लिस्टिंग करण्यास सुरुवात करा\nतुमची बिझनेस माहिती देऊन Amazon नोंदणी पूर्ण करा आणि तुम्हाला आंतरराष्ट्रीय स्तराव सेल करायची असलेली तुमची प्रॉडक्ट लिस्ट करा एकापेक्षा अधिक Amazon ग्लोबल मार्केटप्लेसेसवर तुमच्या लिस्टिंग्जसाठी Amazon च्या स्टेट ऑफ द आर्ट टूल्सचा वापर करा. लिस्ट केली की, तुम्हाला Amazon वर तुमच्या प्रॉडक्ट्स जागतिक स्तरावर सेल करता येतील.\nआम्ही कशी मदत करू शकतो\nतज्ञांकडून जाणून घ्या: तुम्हाला ईकॉमर्स निर्यातींचे महत्त्व जाणून घेण्यात, अमेरिका, युरोप, मिडल ईस्ट आणि आशिया पॅसिफिकमध्ये सेल करण्यास कशी सुरुवात करायची आणि तुमची प्रॉडक्ट्स लिस्ट करण्याची प्रक्रिया यात मदतीसाठी Amazon नियमित वेबिनार्स आणि वर्कशॉप्स आयोजित करते.\nआगामी वेबिनार्स आणि वर्कशॉप्सविषयी अधिक जाणून घ्या\nसर्व्हिस प्रोव्हायडर नेटवर्क : ही तृतीय पक्षीय सर्व्हिस प्रोव्हायडर्सची लिस्ट आहे जे तुम्हाला तुमच्या प्रवासात टॅक्स आणि कम्प्लायंसपासून ते भारताबाहेर शिपिंग करणे आणि तुमच्या जाहिराती ऑप्टिमाइझ करण्यापर्यंतच्या प्रत्येक पायरीमधील तुमच्या सर्व ग्लोबल सेलिंग आवश्यकता हाताळू शकतात.\nसेवा प्रदाता नेटवर्क शोधा\nआत्ताच नोंदणी करा आणि निर्यात करण्यास सुरुवात करा\nशिप आणि फुल्फिल करा\nफुल्फिलमेंट प्रोग्रॅम्स, फायदे आणि आवश्यकतांविषयी जाणून घ्या\nAmazon फुल्फिलमेंट सर्व्हिसेस तुम्हाला जगभरातील कस्टमर्सना तणाव-मुक्तपणे प्रॉडक्ट्स डिलिव्हर करण्यात मदत करतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर शिपिंगमध्ये कोणत्या गोष्टी समाविष्ट आहेत हे एक्स्प्लोर करा आणि जाणून घ्या. Amazon तुम्हाला स्वतः ऑर्डर्स फुल्फिल करण्याची फ्लेक्सिबिलिटी देते किंवा तुम्ही Fulfillment by Amazon (FBA) ग्लोबल सोल्यूशन्सचा पर्याय निवडू शकता.\nआम्ही कशी मदत करू शकतो\nFBA सह, तुम्हाला फक्त Amazon च्या ग्लोबल फुल्फिलमेंट केंद्रांमध्ये (वेअरहाउस) तुमची प्रॉडक्ट्स शिप करायची आहेत आणि Amazon बाकीचे सर्व हाताळेल ज्यात स्टोअर करणे, पिक करणे, पॅक करणे, शिप करणे आणि स्थानिकीकृत 24/7 कस्टमर सर्व्हिस यांचा समावेश आहे. कस्टमरने प्रॉडक्ट रिटर्न केल्यास, Amazon प्रॉडक्ट गोळा करते आणि ते पुन्हा फुल्फिलमेंट केंद्रामध्ये परत आणते.\nफुल्फिलमेंट पर्याय एक्सप्लोर करा\nतुमचा बिझनेस व्यवस्थापित करा\nकस्टमर सपोर्ट द्या, पेमेंट प्राप्त करा आणि तुमचा बिझनेस स्लेल करा\nAmazon ने तुम्हाला भारतामध्ये तुमचा निर्यात बिझनेस यशस्वी करण्यात मदतीसाठी टूल्स आणि सर्व्हिसेस तयार केले आहे. तुम्ही तुमचा बिझनेस इतर आंतरराष्ट्रीय मार्केटप्लेसेमध्ये विस्तारून आणखी कस्टमर्सपर्यंत पोहोचू शकता. तसेच, तुमचे आंतरराष्ट्रीय उत्पन्न थेट तुमच्या बॅंक अकाउंटमध्ये INR मध्ये मिळवा. तुम्हाला इतर कोणत्याही प्राधान्यकृत करेंसीमध्ये पेम्मेंट प्राप्त करायचे असल्यास, Amazon Global सेलिंग तुम्हाला त्यातही मदत करते.\nआम्ही कशी मदत करू शकतो\nलिंक केलेली अकाउंट्स वैशिष्ट्याद्वारे, तुम्ही काही क्लिक्समध्ये इतर मार्केटप्लेसेसमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर सेल करू शकता आणि एका डॅशबोर्डद्वारे Amazon मध्ये तुमचा सर्व आंतरराष्ट्रीय बिझनेस व्यवस्थापित करू शकता\nलिंक केलेली अकाउंट्स एक्सप्लोर करा\nइंटरनॅशनल लिस्टिंग्ज तयार करा टूल (BIL) तुम्हाला ऑफर्स अ‍ॅड करून आणि किंमती सिंक्रोनाइझ करून सर्व मार्केटप्लेसेसमध्ये तुमची प्रॉडक्ट्स लिस्ट करण्यात मदत करते. हे सामग्री आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये देखील भाषांतरित करते जसे की जर्मन, जपानी, फ्रेंच, इ. BIL मुळे तुम्हाला अतिरिक्त मार्केटप्लेसेसमध्ये अनेक ऑफर्स अ‍ॅड करता येतात.\nप्रायोजित प्रॉडक्ट्स, प्रायोजित ब्रॅंड्स, प्रायोजित डिस्प्ले यांसारखे Amazon अ‍ॅडव्हर्टायझिंग सोल्यूशन्स वापरून योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी तुमची प्रॉडक्ट्स जगभरातील कस्टमर्सपर्यंत पोहोचवून तुमचा बिझनेस पुढील स्तरावर घेऊन जा\nAmazon सेलरच्या यशाच्या कथा जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/381812", "date_download": "2021-12-05T09:26:13Z", "digest": "sha1:FRXF6YX36NPOF4MZYXUNK5JBYTUXZBKA", "length": 2396, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"जॉन चर्चिल पहिला मार्लबोरो\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"जॉन चर्चिल पहिला मार्लबोरो\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nजॉन चर्चिल पहिला मार्लबोरो (संपादन)\n२३:५९, १३ जून २००९ ची आवृत्ती\n४० बाइट्सच�� भर घातली , १२ वर्षांपूर्वी\nसांगकाम्याने वाढविले: ko:말버러 공작 1세 존 처칠\n०७:१६, ६ मे २००९ ची आवृत्ती (संपादन)\nSieBot (चर्चा | योगदान)\n२३:५९, १३ जून २००९ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nAlexbot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: ko:말버러 공작 1세 존 처칠)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5/", "date_download": "2021-12-05T07:56:16Z", "digest": "sha1:BIRETNQWDA6HFCWK4NFV3ZSRESNBMBJR", "length": 8225, "nlines": 145, "source_domain": "policenama.com", "title": "इंदापूर कांदलगाव Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune Crime | पुण्याच्या आंबेगावातील खून प्रकरणातील ‘फरारी’ बीडमधून अटकेत;…\nACP Gajanan Tompe | पुण्यातील कोथरूड विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त गजानन टोम्पे यांची…\nPune ACP Transfers | पुण्यातील 6 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या \nकांदलगाव ग्रामपंचायत निवडणूक ई.व्ही.एम मशीनमध्ये घोटाळ्याची तक्रार\nइंदापूर :पोलीसनामा ऑनलाईनसुधाकर बोराटेइंदापूर तालुक्यातील कांदलगाव ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूकीची मतमोजणी प्रक्रिया गुरुवार दि. २७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता इंदापूर तहसील कार्यालय येथे पार पडली. यामध्ये मतदान ई.व्ही.एम…\n मुकेश अंबानीची मुलगी ईशानं 3…\nHarshaali Malhotra | ‘बजरंगी भाईजान’ मधल्या…\nAtrangi Re | पतिच्या लग्नात सारा अली खानचा जबरदस्त डान्स,…\nShilpa Shetty | बहिण शमिताला पाठिंबा देत शिल्पा शेट्टीने…\nPooja Hegde | पूजा हेगडच्या बिकिनीतील हॉट फोटोनं सोशल…\nTehsildar Laila Dawal Shaikh | शिरुरच्या महिला तहसीलदार लैला…\n शाळेत जाताना दोन सख्ख्या भावांना…\nNawab Malik | नवाब मलिकांचा खळबळजनक दावा; म्हणाले –…\nHardik Pandya | मुंबई इंडियन्सनं सोडून दिल्यावर हार्दिकनं…\nIncome Tax Return File | 31 डिसेंबरपूर्वी उरकून घ्या…\nPune Crime | पुण्याच्या आंबेगावातील खून प्रकरणातील…\nACP Narayan Shiragavkar | सहाय्यक पोलिस आयुक्त नारायण…\nACP Gajanan Tompe | पुण्यातील कोथरूड विभागाचे सहाय्यक पोलिस…\nPune ACP Transfers | पुण्यातील 6 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या…\nLink PAN to LIC Policies | LIC ने आपल्या ग्राहकांसाठी आणली…\nअवघे 7 हजार देऊन खरेदी करा जास्त मायलेजच्या TVS Sport चे…\nPune Crime | पुण्यात PMPML बस आदळल्याने प्रवाशाच्या मणक्यात…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग ���ातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nPune Crime | पुण्यात बाजीराव रोडवर ज्येष्ठ नागरिकाला लुटणार्‍या…\nBJP-MNS Alliance | भाजप-मनसे युती होणार\nPune Crime | प्रेयसीनं दिला ‘दगा’ अन् मामानं दिली…\nIncome Tax Return File | 31 डिसेंबरपूर्वी उरकून घ्या ‘हे’…\nMPSC Exam 2022 | एमपीएससीकडून परीक्षांच्या तारखा जाहीर; जाणून घ्या वेळापत्रक\nNew Wage Code | वेतन वाढीच्या आनंदावर ‘टाच’ येण्याची शक्यता; हाताशी येणार्‍या पगारात कपात\nPIB Fact Check | मतदान केले नाही तर बँक अकाऊंटमधून कट होतील 350 रुपये जाणून घ्या वायरल मेसेजचे पूर्ण ‘सत्य’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/mumbai/fishermen-angry-over-decision-rs-65-crore-package-a661/", "date_download": "2021-12-05T08:07:04Z", "digest": "sha1:6VSZIFZIOO5LGBITFVVC6AEDS7LQHA4R", "length": 19478, "nlines": 139, "source_domain": "www.lokmat.com", "title": "६५ कोटी रुपयांच्या पॅकेेजच्या निर्णयामुळे मच्छिमारांमध्ये नाराजी - Marathi News | Fishermen angry over decision on Rs 65 crore package | Latest mumbai News at Lokmat.com", "raw_content": "\nरविवार ५ डिसेंबर २०२१\nकोरोना वायरस बातम्याभारत विरुद्ध न्यूझीलंडलोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्डसओमायक्रॉनममता बॅनर्जीकंगना राणौतबीसीसीआयलोकमत डिजीटल इन्फ्लूअन्सर ॲवॉर्ड २०२१नवाब मलिक बिग बॉस मराठी\n६५ कोटी रुपयांच्या पॅकेेजच्या निर्णयामुळे मच्छिमारांमध्ये नाराजी\nतुटपुंजे पॅकेज जाहिर करून मच्छिमारांच्या तोंडाला पाने पुसण्याचा हा प्रयत्न\n६५ कोटी रुपयांच्या पॅकेेजच्या निर्णयामुळे मच्छिमारांमध्ये नाराजी\nमुंबई : कोकण किनारपट्टीवर गेल्या २०१९ च्या ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात धडकलेल्या 'क्यार' व 'महा'चक्रीवादळाचा फटका बसलेल्या मच्छीमारांना दिलासा देणारा निर्णय राज्य मंत्रीमंडळाच्या काल पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला होता. चक्रीवादळांचा फटका बसलेल्या मच्छीमारांसाठी रु.६५ ,१७,२०,००० च्या आर्थिक पॅकेजची घोषणा राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदर खात्याचे मंत्री अस्लम शेख यांनी केली होती.\nक्यार व महा चक्रीवादळांमुळे सन २०१९-२०२० च्या प्रमुख मासेमारी हंगामात (२४ ऑक्टोबर २०१९ ते ८ नोव्हेंबर २०१९) वादळी हवामानामुळे मच्छीमारांना पूर्ण क्षमतेने मासेमारी करता न आल्याने मच्छीमारांना फार मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते. राज्य सरकारने या पॅकेजद्वारे मच्छीमारांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे अशी माहिती अस्लम शेख यांनी दिली होती. मात्र ��त्स्यव्यवसाय मंत्र्यांच्या या तुटपुंज्या पॅकेजवर मच्छिमार समाजात मात्र नाराजी आहे. तुटपुंजे पॅकेज जाहिर करून मच्छिमारांच्या तोंडाला पाने पुसण्याचा हा प्रयत्न असल्याची टिका अखिल महाराष्ट्र मच्छिमार संघटनेचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी केली. या पॅकेजबद्धल त्यांनी लोकमतला आपली भूमिका स्पष्ट केली.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ओबिसी संघटनेच्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये मच्छिमारांना वादळामुळे २०० कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळाली नसून बोट मालकांना त्वरित एक लाख, प्रत्येक मछिमारांना २५ हजार रुपये सानुग्रह अनुदानाची रक्कम ध्यावी अशी मागणी केली होती. या दोन वादळामुळे नुकसान झालेल्या मच्छिमारांना नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते अशी माहिती तांडेल यांनी दिली.\nमच्छिमारांना 200 कोटी नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी महत्त्वाच्या बंदरांत अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीने काळे झेंडे दाखवून विरोधात निदर्शनं केली होती. त्यामुळे राज्य शासनाने चक्रीवादळाने मच्छिमारांना ६५ कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा राज्य शासनाने निर्णय काल घेतला. मात्र सदर पॅकेज तुटपुंजे असल्याचे तांडेल यांनी स्पष्ट केले.\nएलईडी व पर्सिसीन जाळ्याने मासेमारीला बंदी असताना मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयातून कारवाई करण्यात येत नसल्याने समितीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सागरी मासेमारी अधिनियमात बोटी जाळे जप्त करण्याची तरतूद असताना मत्स्यव्यवसाय आयुक्त आम्ही पकडलेल्या १२५० पर्सिसीन जाळ्याने मासेमारी करणाऱ्या बोटी पकडून दिल्याची सुनावणी ठेवून पांच दहा हजार रुपये दंड ठोठावून सोडून दिले आहेत. आधी अवैध मासेमारी बंद करून दाखवा असा सवाल त्यांनी केला आहे. अवैध मासेमारीला सहकार्य करणारे अधिकारी हे १५ वर्षे एकाच ठिकाणी कसे काय कार्यरत आहेत याचे उत्तर मंत्री महोदयांनी द्यावे अशी मागणी त्यांनी शेवटी केली आहे.\nटॅग्स :cycloneState GovernmentMaharashtracyclone mahaMumbaiचक्रीवादळराज्य सरकारमहाराष्ट्रमहा चक्रीवादळमुंबई\nमराठी बिग बॉस फेम सई लोकूरसध्या चर्चेत आलीय नुकतच तिने इन्स्टाग्रावर एका व्यक्तीसह पाठमोरा फोटो शेअर करून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता हा फोटो सईने शेअर केल्यापासून सईबरोबरची ही व्यक्ती कोण ���ा चर्चांना उधाण आलं होतं. आणिु आता या चर्चांना सईने ...\nपुणे :शरद पवारांनी सिरम इन्स्टिट्यूटमधून घेतली लस\nशरद पवारांनी सिरम इन्स्टिट्यूटमधून घेतली लस ...\nमुंबई :गोरेगाव येथील सिद्धार्थ रुग्णालयाची पुनर्बांधणी; ११ मजले, तीनशे खाटा\nSiddharth Hospital at Goregaon : रुग्णालय अद्यावत केल्यानंतर गोरेगाव ते दहिसरपर्यंतच्या लाखो रुग्णांना दिलासा मिळणार आहे. ...\nराजकारण :राहुल गांधींना धक्काबुक्की म्हणजे लोकशाहीवर सामूहिक बलात्कार\nराहुल गांधींना धक्काबुक्की म्हणजे लोकशाहीवर सामूहिक बलात्कार ...\nराजकारण :मराठा समाजाने आर्थिक दुर्बल घटकाचे आरक्षण घ्यावे | Pravin Gaikwad | Pune News\nमराठा समाजाने आर्थिक दुर्बल घटकाचे आरक्षण घ्यावे , संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांचं खळबळजनक वक्तव्य,मराठा आरक्षणाचा सुप्रीम कोर्टाचा निकालाचा अंदाज आहे,आरक्षण 50 टक्क्यांच्या वर जात असल्याने सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा अंदाज येतोय, ...\nराजकारण :Babri Masjid Verdict : देशात ऐक्य कसे टिकणार याचीच आम्हाला काळजी | Sharad Pawar On Babri Masjid\nबाबरी मशीद निकालावर शरद पवारांनी आज भाष्य केले आहे. देशात ऐक्य कसे टिकणार याचीच आम्हाला काळजी असे ते म्हणाले पहा हा सविस्तर विडिओ , आणि जाणून घ्या बाबरी मशीद निकालावर शरद पवारांनी आज भाष्य - ...\nमुंबई :येत्या २ वर्षांत धावणार दहा मोनो; नव्या ट्रेनची निर्मिती भारतात होणार\nप्राधिकरण कोरोनाच्या सगळ्या नियमांचे पालन करत असून, मोनोरेल चालविल्या जात आहेत. ...\nमुंबई :परदेशवारी केलेल्या प्रवाशांवर वॉर रूमचा ‘वॉच’; होमक्वारंटाइन नियम मोडल्यास...\nदक्षिण आफ्रिका, युरोप आदी ओमायक्रॉन संक्रमित देशांमधून दररोज काही प्रवासी मुंबई विमानतळावर उतरत आहेत. मागील महिनाभरात सुमारे तीन हजार प्रवासी मुंबईत आले आहेत. ...\nमुंबई :झोपडीधारकांना फुकट घर, कर देणारे मात्र वाऱ्यावर; सर्वसामान्य मुंबईकर त्रस्त\nवाढीव बांधकाम खुल्या बाजारात विकायचे आणि त्यातून संपूर्ण पुनर्विकासाचा खर्च भरून काढायचा, ही पद्धत मुंबईत वापरली जाते. या उत्पन्नातूनच विकासकाचा फायदा आणि कॉर्पस रक्कम तयार होते ...\nमुंबई :परदेशातून आलेला आणखी एक प्रवासी कोविड पॉझिटिव्ह\nमागील महिन्याभरात ओमायक्रॉन संक्रमित देशांतून तीन हजार १३६ प्रवासी मुंबईत आले आहेत. यापैकी दोन हजार १४९ प्रवाशांची कोविड चाचणी करण्यात आली आहे. ...\nमुंबई :परदेशवारी केलेल्या प्रवाशांवर वॉर्ड वॉर रूममार्फत पालिकेची नजर\nहोम क्वारंटाइन नियम मोडल्यास संस्थात्मक विलगीकरणात रवानगी ...\nमुंबई :फोर्ट येथील दुर्घटनेत एका खासगी कंत्राटी कामगाराचा मृत्यू तर एक जखमी\nMumbai News : फ्लोरा फाऊंटेन ते चर्चगेट स्थानकपर्यंत वीर नरिमन मार्गावर १२०० मीटर व्यासाच्या जलवाहिनीचे काम हाती घेण्यात आले आहे. ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nभारत-पाक व्यापार सुरु झाल्यास ६ महिन्यात ६० वर्षाचा विकास होईल; सिद्धूचं पाकप्रेम पुन्हा उफाळलं\nCoronaVirus News: ओमायक्रॉनचा धोका वाढला असताना मोठा दिलासा; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली पॉझिटिव्ह बातमी\nNagaland Firing : नागालँडमध्ये हिंसाचार, गोळीबारात ११ जणांचा मृत्यू; गावकऱ्यांनी सुरक्षा दलाच्या गाड्या जाळल्या\nVideo : अमित ठाकरेंचं आवाहन; मनसे महाराष्ट्रभर राबवणार 'समुद्र किनारा स्वच्छता मोहीम'\n पाकच्या दहशतवादी संघटनांना पुन्हा घातले पाठिशी; भारत देणार चोख प्रत्युत्तर\nदिल्लीत आढळला ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण, महाराष्ट्रासह विविध राज्यात 5 जणांना लागण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/national/why-constitution-day-celebrated-26th-november-get-know-some-important-things-about-it-a732/", "date_download": "2021-12-05T08:01:49Z", "digest": "sha1:EMP2CSA6WZJIIXRTK2OWUVU2ZLT3PHWA", "length": 19100, "nlines": 139, "source_domain": "www.lokmat.com", "title": "26 नोव्हेंबरला संविधान दिन का साजरा करतात? जाणून घ्या त्यासंबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी - Marathi News | Why Constitution Day is celebrated on 26th November? Get to know some important things about it | Latest national News at Lokmat.com", "raw_content": "\nरविवार ५ डिसेंबर २०२१\nकोरोना वायरस बातम्याभारत विरुद्ध न्यूझीलंडलोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्डसओमायक्रॉनममता बॅनर्जीकंगना राणौतबीसीसीआयलोकमत डिजीटल इन्फ्लूअन्सर ॲवॉर्ड २०२१नवाब मलिक बिग बॉस मराठी\n26 नोव्हेंबरला संविधान दिन का साजरा करतात जाणून घ्या त्यासंबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी\nसंविधान दिन साजरा करण्यामागचा उद्देश देशातील तरुणांमध्ये संविधानाच्या मूल्यांचा प्रसार करणे हा आहे.\n26 नोव्हेंबरला संविधान दिन का साजरा करतात जाणून घ्या त्यासंबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी\n26 नोव्हेंबर हा स्वतंत्र भारतासाठी अतिशय खास दिवस आहे. हा दिवस संविधान दिन(Constitution Day) म्हणून साजरा केला जातो. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतामध्ये संविधान औपचारिकपणे स्वीकारण्यात आले, परंतु 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाले. भारतीय राज्यघटनेने देशातील प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र भारतात राहण्याचा समान अधिकार दिला आहे. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश देशातील तरुणांमध्ये संविधानाच्या मूल्यांचा प्रसार करण्यासाठी जागृती करणे हा आहे. भारताचे संविधान बनवण्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा मोलाचा वाटा आहे. 26 नोव्हेंबर हा राष्ट्रीय कायदा दिवस म्हणूनही ओळखला जातो.\n26 नोव्हेंबर हा दिवस पहिल्यांदा कायदा दिन म्हणून साजरा करण्यात आला. याचे कारण म्हणजे 1930 मध्ये काँग्रेस लाहोर परिषदेने पूर्ण स्वराजची प्रतिज्ञा पास केली होती. या घटनेच्या स्मरणार्थ कायदा दिन साजरा करण्यात आला. त्यानंतर 19 नोव्हेंबर 2015 रोजी भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाने 26 नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. लोकांमध्ये संविधानाविषयी जागृती व्हावी आणि संविधानिक मूल्यांचा प्रसार व प्रचार व्हावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला.\nसंविधान बनवायला इतके दिवस लागले\nसंविधान बनवण्यासाठी 2 वर्षे 11 महिने 18 दिवस लागले होते. 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे पूर्णपणे तयार झाले. भारतीय प्रजासत्ताकाची ही राज्यघटना 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाली. संविधानाची मूळ प्रत प्रेमबिहारी नारायण रायजादा यांनी लिहिली होती. हे उत्कृष्ट कॅलिग्राफीद्वारे इटॅलीक अक्षरात लिहिलेले आहे. राज्यघटनेच्या मूळ प्रती हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये लिहिण्यात आल्या होत्या. आजही भारताच्या संसदेत त्या सुरक्षितपणे ठेवल्या आहेत.\nदेशात राहणार्‍या सर्व धर्माच्या लोकांमध्ये एकता, समानता असावी आणि सर्व लोकांना कोणताही भेदभाव न करता त्यांचे हक्क मिळावेत म्हणून संविधान बनवले गेले. भारताच्या राज्यघटनेमध्ये प्रस्तावना लिहिली गेली आहे, ज्याला भारतीय राज्यघटनेचे प्रस्तावना पत्र म्हणतात. या प्रस्तावनेत, ते भारतातील सर्व नागरिकांसाठी न्याय, स्वातंत्र्य, समानता सुरक्षित करते आणि लोकांमध्ये बंधुभाव वाढवते.\nटॅग्स :Constitution Dayसंविधान दिन\nकल्याण डोंबिवली :संविधान यशस्वी करण्याची जबाबदारी समाजाची : श्यामकांत अत्रे\nConstitution Day: आयोजकांनी कोविडच्या सर्व नियमांचे पालन करून कार्यक्रम आयोजित क��ला होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला २६/११ च्या मुंबई हल्ल्यातील शाहिदांना तसेच कोविड महामारीच्या काळात दिवंगत झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण केली. ...\nकल्याण डोंबिवली :भारतीय संविधानाने दिलेल्या हक्कामुळेच पोलीस कॉन्स्टेबल झाली- मंगल गावित\nगुरुवारी पाली भाषा प्रचार आणि प्रसार ट्रस्ट संचलित सम्राट अशोक विद्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला. ...\nनागपूर :संविधान दिन : पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार संविधान प्रास्ताविकेचे वाचन\nConstitution Day , nagpur news येत्या २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन हा राष्ट्रीय स्तरावर साजरा करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः संविधान प्रास्ताविकेचे वाचन करतील. ...\nसांगली :अनोखा विवाह : महापुरुषांच्या विचारांचा वऱ्हाडी मंडळींत जागर\nMarrige, Constitution Day, Sangli महापुरुषांच्या विचारांचा जागर व त्यांच्या प्रतिमांना वंदन करून भारतीय राज्यघटनेच्या साक्षीने मिरज तालुक्यातील करोली (एम) येथे अनोखा सत्यशोधक विवाह पार पडला. फुलांच्या अक्षतांनी सुगंधित होतानाच सुंदर व मानवतावादी ...\nअकोला :अकोल्यात साकारणार ‘लायब्ररी ऑफ कॉन्स्टिट्यूशन’\nजगभरातील देशांच्या राज्यघटनांच्या प्रति एकाच छताखाली आणण्याचा उपक्रम अकोला येथील विश्वास प्रतिष्ठानने हाती घेतला आहे. ...\nसंपादकीय :संविधानातील मूल्यांची जपणूक हवी\n- पवन के. वर्मा (राजकीय विश्लेषक) प्रजासत्ताक दिन हा लोकशाही प्रजासत्ताक या नात्याने देशाने काय काम केले, याचा आढावा ... ...\nराष्ट्रीय :“आपल्याच भूमीत नागरिक, कर्मचारी सुरक्षित नाहीत, गृह मंत्रालय नेमकं काय करतंय\nनागालँडमधील घटनेवरून राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि गृह मंत्रालयावर टीका केली आहे. ...\nराष्ट्रीय :रॉकेटच्या इंधनावर चालते नितीन गडकरींची नवी कार, जाणून घ्या हायड्रोजन कारबद्दल सर्व काही...\nरॉकेटमध्ये वापरल्या जाणाऱ्या इंधनाला हायड्रोजन इंधन म्हणतात, यातून अतिशय कमी प्रमाणात प्रदूषण होतं. पण, या इंधनाची आणि त्यावर चालणाऱ्या गाड्यांची किंमत खूप जास्त आहे. ...\nराष्ट्रीय :\"भारत-पाक यांच्यात व्यापार सुरु झाल्यास ६ महिन्यात ६० वर्षाचा विकास होईल\"\nयाआधीही करतारपूर साहिब कॉरिडोर पुन्हा उघडण्यासाठी नवज्योत सिंग सिद्धू यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान म��झा मोठा भाऊ असल्याचं म्हटलं होतं ...\nराष्ट्रीय :चीनचा दुटप्पी डाव पाकच्या दहशतवादी संघटनांना पुन्हा घातले पाठिशी; भारत देणार चोख प्रत्युत्तर\nपंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या बैठकीत चीन, अफगाणिस्तान आणि दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करण्यात येणार आहे. ...\nराष्ट्रीय :कँडल मार्च काढणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज, वरुण गांधींची आपल्या पक्षावर जोरदार टीका\nलखनऊमध्ये कँडल मार्च काढून शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना घडली आहे. ...\nराष्ट्रीय :दिल्लीत आढळला ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण, महाराष्ट्रासह विविध राज्यात 5 जणांना लागण\nपरदेशातून आलेल्या आणि एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले होते, त्यात एकाला लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nभारत-पाक व्यापार सुरु झाल्यास ६ महिन्यात ६० वर्षाचा विकास होईल; सिद्धूचं पाकप्रेम पुन्हा उफाळलं\nCoronaVirus News: ओमायक्रॉनचा धोका वाढला असताना मोठा दिलासा; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली पॉझिटिव्ह बातमी\nNagaland Firing : नागालँडमध्ये हिंसाचार, गोळीबारात ११ जणांचा मृत्यू; गावकऱ्यांनी सुरक्षा दलाच्या गाड्या जाळल्या\nVideo : अमित ठाकरेंचं आवाहन; मनसे महाराष्ट्रभर राबवणार 'समुद्र किनारा स्वच्छता मोहीम'\n पाकच्या दहशतवादी संघटनांना पुन्हा घातले पाठिशी; भारत देणार चोख प्रत्युत्तर\nदिल्लीत आढळला ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण, महाराष्ट्रासह विविध राज्यात 5 जणांना लागण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/pune/bhosari-looted-midc-area-out-fear-scythe-a737/", "date_download": "2021-12-05T07:38:28Z", "digest": "sha1:4L2XRNCOBJKCMBYCXPEHZ5YN2F7NTLIA", "length": 15142, "nlines": 135, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Crime: भोसरी एमआयडीसी परिसरात कोयत्याचा धाक दाखवून लुटले - Marathi News | bhosari looted in midc area out of fear of scythe | Latest pune News at Lokmat.com", "raw_content": "\nरविवार ५ डिसेंबर २०२१\nकोरोना वायरस बातम्याभारत विरुद्ध न्यूझीलंडलोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्डसओमायक्रॉनममता बॅनर्जीकंगना राणौतबीसीसीआयलोकमत डिजीटल इन्फ्लूअन्सर ॲवॉर्ड २०२१नवाब मलिक बिग बॉस मराठी\nCrime: भोसरी एमआयडीसी परिसरात कोयत्याचा धाक दाखवून लुटले\nफिर्यादी सोमवारी रात्री सव्वाअकरा वाजता एमआयडीसी भोसरी येथील क क्षेत्रीय कार्यालयासमोरून पायी चालत जात होते...\nCrime: भोसरी एमआयडीसी परिसरात कोयत्याचा धाक दाखवून लुटले\nपिंपरी: पायी जाणाऱ्याला दोघांनी कोयत्याचा धाक दाखवून मारहाण केली. त्यानंतर मोबाईल आणि रोख रक्कम चोरल्याची घटना सोमवारी रात्री सव्वाअकरा वाजता क क्षेत्रीय कार्यालयासमोर एमआयडीसी भोसरी येथे घडली. रोहन राणुजी शिंदे (वय २२), विजय राजू तांगडे (वय १८, दोघे रा. नेहरूनगर, पिंपरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी प्रदीपकुमार सुरेशप्रसाद सिंग (वय ३०, रा. खराळवाडी, पिंपरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोमवारी रात्री सव्वाअकरा वाजता एमआयडीसी भोसरी येथील क क्षेत्रीय कार्यालयासमोरून पायी चालत जात होते. त्यावेळी दुचाकीवरून आरोपी आले. त्यांनी फिर्यादी यांना कोयत्याचा धाक दाखवून हाताने व दगडाने मारहाण केली. यात फिर्यादी जखमी झाले.\nक्राइम :'पत्नी म्हणते दाढी कापा नाही तर घटस्फोट देईन', इमाम मदतीसाठी पोलिसांकडे\nदाढीवरून होत असलेल्या वादादरम्यान इमामने एसएसपीकडे तक्रार केली आहे. सध्या या प्रकरणी कोणतीही तक्रार नोंदवून घेतलेली नाही. ...\nक्राइम :कुटूंब घरात झोपले असताना घराबाहेर कुटुंबप्रमुखाने केली आत्महत्या\nSuicide Case : संजय यांच्या पश्चात पत्नी सविता राकेश आणि नितीन हे दोन मुले तर विवाहित मुलगी प्रियंका असा परिवार आहे. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. ...\nनागपूर :मानवी तस्करी, देहव्यापाराच्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश\nदोन युवतींना अधिक पैसे कमावण्याचे आमिष दाखवून तर इतर सात महिलांना इतर कामासाठी बोलावण्यात आले होते. हावड्याचे दलाल सर्वांना सुरतला पाठवीत होते. सुरतचा दलालही सर्वांना वेगवेगळ्या शहरात रवाना करणार होता. ...\nसांगली :इस्लामपूर जवळ ११ लाखांचे कोकेन जप्त, नायजेरियन तरुण जेरबंद\nइस्लामपूर : खासगी ट्रॅव्हल्स बसमधून मुंबईहून बेंगलोरकडे निघालेल्या नायजेरीयन तरुणाला जेरबंद करत पोलिसांनी त्याच्याकडून ११ लाख रुपये किंमतीचे १०९ ... ...\nपुणे :Pune Crime: फायनान्स कंपनीच्या संगणक प्रणालीत छेडछाड करुन फसवणूक\nअनुप रॉय याने ज्यांचा सीबील रेकॉर्ड चांगले आहे. अशाच्या पॅनकार्डवर स्वत:चा फोटाे व पत्ता लिहून बनावट पॅनकार्ड तयार केले... ...\nपुणे :जलसंपदा विभागातील ५०० पदांची भरती रखडली; तब्बल ५७ हजार विद्यार्थ्यांनी केले आहेत अर्ज\nजलसंपदा मंत्री जयंती पाटील आणि राज्यस्तरीय निवड समितीचे अध्यक्ष हनुमंत गुणाले यांना भेटून ही परीक्षा लवकरात लवकर घेण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. ...\nपुणे :'तो' कोरोनाबाधित ओमायक्रॉन निगेटिव्ह; पुणेकरांना मोठा दिलासा\n२० दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेतील झांबियामधून आलेल्या प्रवाशाला उलट्या आणि पोटदुखीचा त्रास झाला होता. तसंच त्याला हलका तापही आला होता. ...\nपुणे :Jayant Patil: देवेंद्र फडणवीसांना कुसुमाग्रजांबद्दल अनादर, सतत सावरकरांचा उल्लेख; जयंत पाटलांची टीका\n'देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा सुशिक्षित आणि अतिशय समंजस नेतृत्वाने जर कुसुमाग्रज यांच्याबद्दल अशी भावना व्यक्त केली असेल तर हे फार मोठे दुर्दैव आहे...\nपुणे :पुणे-पंढरपूर महामार्गावर सासवडजवळ भीषण अपघात; ११ वर्षाच्या मुलाचा मृत्यू, ६ जण जखमी\nपुणे-पंढरपूर महामार्गावरील या परिसरात गेल्या काही दिवसांपासून अपघातांची संख्या वाढली आहे... ...\nपुणे :वेगळीच 'केस'; कोणतीही पदवी नसताना पुण्यातील तोतया डॉक्टरने केल्या 300 हेअर ट्रान्सप्लांट\nकोणत्याही हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन थिएटर असेल तर त्याची नोंदणी महापालिकेकडे करणे बंधनकारक आहे... ...\nपुणे :MPSC: एमपीएससीने जाहीर केले 2022 चे अंदाजित वेळापत्रक\nपुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगातर्फे शनिवारी दुपारी प्रसिद्ध करण्यात आले आहे. ... ...\nपुणे :Reserach Story: डॉ. नारळीकर सर्वात ज्येष्ठ, माधव ज्युलियन सर्वात तरुण संमेलनाध्यक्ष\nप्रज्ञा केळकर-सिंग पुणे : नाशिक येथील साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद यंदा डॉ. जयंत नारळीकर भूषवत आहेत. प्रकृती अस्वास्थ्यामुळे डॉ. नारळीकर ... ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nभारत-पाक व्यापार सुरु झाल्यास ६ महिन्यात ६० वर्षाचा विकास होईल; सिद्धूचं पाकप्रेम पुन्हा उफाळलं\nCoronaVirus News: ओमायक्रॉनचा धोका वाढला असताना मोठा दिलासा; केंद्रीय ���रोग्यमंत्र्यांनी दिली पॉझिटिव्ह बातमी\nNagaland Firing : नागालँडमध्ये हिंसाचार, गोळीबारात ११ जणांचा मृत्यू; गावकऱ्यांनी सुरक्षा दलाच्या गाड्या जाळल्या\nVideo : अमित ठाकरेंचं आवाहन; मनसे महाराष्ट्रभर राबवणार 'समुद्र किनारा स्वच्छता मोहीम'\n पाकच्या दहशतवादी संघटनांना पुन्हा घातले पाठिशी; भारत देणार चोख प्रत्युत्तर\nदिल्लीत आढळला ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण, महाराष्ट्रासह विविध राज्यात 5 जणांना लागण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahavrutta.com", "date_download": "2021-12-05T07:01:13Z", "digest": "sha1:3U5ES4Q5SAZWEWNP2YPQIS5QEPDLYIUK", "length": 8920, "nlines": 86, "source_domain": "www.mahavrutta.com", "title": "www.mahavrutta.com -", "raw_content": "\n पूर्व विदर्भाच्या काही भागातून मॉन्सून परतला मॉन्सून निघाला परतीच्या प्रवासावर अरबी समुद्रात घोंघावणार चक्रीवादळ महाराष्ट्रातील या जिल्ह्यांसाठी मंगळवार धोक्याचा\n“फेडरेशन ऑफ ऑर्गन ॲन्ड बॉडी डोनेशन” संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची निवड\nमुंबई : “अवयवदान आणि देहदान” या संकल्पनेच्या प्रसारासाठी कार्यरत असणाऱ्या “फेडरेशन ऑफ ऑर्गन ॲन्ड बॉडी डोनेशन” या संस्थेच्या अध्यक्षपदी वसई…\nकृषीरत्न मेहेर, डॉ. खिलारी यांना शिवनेरी कृषी जीवनगौरव पुरस्कार\nनारायणगाव : शिवनेरी कृषी ग्रामविकास प्रतिष्ठानमार्फत देण्यात येणाऱ्या शिवनेरी कृषी पुरस्कारांचे वितरण नुकतेच नारायणगाव येथे झाले. कृषीरत्न अनिल मेहेर व…\nशिवनेरी कृषी पदवीधर संघटनेच्या अध्यक्षपदी किशोर डेरे\nनारायणगाव : कृषी व संलग्न पदवीधरांच्या शिवनेरी कृषी ग्रामविकास प्रतिष्ठान व शिवनेरी कृषी पदवीधर संघटनेच्या अध्यक्षपदी कृषी विभागाचे माजी उपसंचालक…\nपुणे कला पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र\nदिवाळी भेटीने दुर्गम कळकराई भारावली\nनंदकुमार जाधव मित्र परिवार, नागनाथपार गणेश मंडळाचा उपक्रम पुणे : दुर्गम भागातील आदिवासींची दिवाळी गोड व्हावी. शहरातील नागरिकांप्रमाणेच त्यांनाही हा…\nपुणे ब्रेकिंग महाराष्ट्र हवामान\nपुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) महाराष्ट्राचा निरोप घेतला आहे. गुरूवारी (ता. १४) उर्वरीत मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणासह महाराष्ट्रातून मॉन्सून…\nपुणे कृषी ब्रेकिंग महाराष्ट्र हवामान\nपूर्व विदर्भाच्या काही भागातून मॉन्सून परतला\nपुणे : राजस्थानातून ६ ऑक्टोबर रोजी परतीची वाटचाल सुरू केल्यानंतर नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून) परतीचा प्रवास वेगाने सुरू आहे. सोमवारी…\nपुणे कृषी ब्रेकिंग महाराष्ट्र हवामान\nमॉन्सून निघाला परतीच्या प्रवासावर\nराजस्थान, गुजरातच्या काही भागातून घेतली माघार पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) वायव्य भारतातून परतीच्या प्रवासाला सुरूवात केली आहे. बुधवारी…\nपुणे कृषी महाराष्ट्र हवामान\nहवामान अंदाज : राज्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता\nपुणे : राज्यात पावसासाठी पोषक हवामान होत असल्याने शनिवारपासून (ता. २) विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.…\nपुणे ब्रेकिंग महाराष्ट्र हवामान\nअरबी समुद्रात घोंघावणार चक्रीवादळ\nपुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या “गुलाब” चक्रीवादळ महाराष्ट्रातून गुजरात राज्यात पोचली आहे. गुरूवारी (ता. ३०) ही प्रणाली पुन्हा तीव्र…\nपुणे ब्रेकिंग महाराष्ट्र हवामान\nमहाराष्ट्रातील या जिल्ह्यांसाठी मंगळवार धोक्याचा\nपुणे : वादळी प्रणालीची तीव्रता ओसरत असली तरी, तिचा प्रभाव मंगळवारी (ता. २८) महाराष्ट्रात जाणवणार आहे. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्रासह,…\n“फेडरेशन ऑफ ऑर्गन ॲन्ड बॉडी डोनेशन” संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची निवड\nकृषीरत्न मेहेर, डॉ. खिलारी यांना शिवनेरी कृषी जीवनगौरव पुरस्कार\nशिवनेरी कृषी पदवीधर संघटनेच्या अध्यक्षपदी किशोर डेरे\nदिवाळी भेटीने दुर्गम कळकराई भारावली\nff rolex on साप्ताहिक अंदाज : कधी सुरू होणार पाऊस \ndublaj izle on सोयाबीन पिकाच्या अवशेषांचे व्यवस्थापन\nfilm on डोळ्यांत आसू अन् चेहऱ्यावर हसू\nsikis izle on डोळ्यांत आसू अन् चेहऱ्यावर हसू\nsikis izle on डोळ्यांत आसू अन् चेहऱ्यावर हसू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maxmaharashtra.com/bs-politics/decision-of-one-ward-one-corporator-in-18-municipal-corporations-993264", "date_download": "2021-12-05T07:55:03Z", "digest": "sha1:OG2YWCDJYEOO3QGTQJIZZUDAUHEHYD2J", "length": 4942, "nlines": 77, "source_domain": "www.maxmaharashtra.com", "title": "18 महापालिकेत 'एक प्रभाग एक नगरसेवक' चा निर्णय", "raw_content": "\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nसीटीस्कॅन – ���ीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nHome > Politics > 18 महापालिकेत 'एक प्रभाग एक नगरसेवक' चा निर्णय\n18 महापालिकेत 'एक प्रभाग एक नगरसेवक' चा निर्णय\nपिंपरी चिंचवड : पुणे आणि पिंपरी चिंचवडसह राज्यातील 18 महानगरपालिकांमध्ये 'एक प्रभाग एक नगरसेवक' पद्धत लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आधी महानगरपालिकांमध्ये एक प्रभाग चार नगरसेवक अशी पद्धत होती,मात्र, राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार आता 'एक प्रभाग एक नगरसेवक' अशी पद्धत लागू होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून त्याबाबत अध्यादेश काढण्यात आला आहे.\nराज्यातील पुणे, पिंपरी चिंचवडसह ठाणे, सोलापूर, नवी मुंबई, कोल्हापूर, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, औरंगाबाद,मीरा-भाईंदर, मालेगाव, परभणी, नांदेड, लातूर, अमरावती, भिवंडी-निजामपूर, अकोला, चंद्रपूर, नागपूर या महापालिका निवडणुकामध्ये 'एक प्रभाग एक नगरसेवक' पद्धत लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nत्यामुळे येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीतील राजकीय समीकरणे बदलली आहे. महापालिका निडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष सज्ज झाले आहेत, सर्व पक्षांनी निवडणुकीसाठी कंबर कसली असून, मोर्चेबांधणी सुरू केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.popxo.com/article/food-for-hair-growth-in-marathi/", "date_download": "2021-12-05T07:12:27Z", "digest": "sha1:T5JPHEGIR6BHGV562LJIFOIQQIZGS276", "length": 26531, "nlines": 86, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "Food For Hair Growth In Marathi - केस दाट आणि लवकर वाढण्यासाठी करा हे डाएट | POPxo Marathi", "raw_content": "\nदाट केस हवे असतील तर फॉलो करा हे डाएट – Food For Hair Growth In Marathi\nदूधाने मिळेल केसांना पोषणअंड्याच्या सेवनाने केस वाढवा लवकरचमकदार केसांसाठी हिरव्या भाज्याकोथिंबीर खा दाट केस मिळवासुकामेवा खा सुंदर केस मिळवालिंबू, संत्र, मोसंबी ही फळं केसांसाठी पोषक लांबसडक केसांसाठी उत्तम फिश ऑईल\nआपल्याआसपास असणारं प्रदूषण, बदलतं हवामान आणि केसांवर केल्या जाणाऱ्या ट्रीटमेंट्स या आपल्या केसांच्या आरोग्यासाठी घातक आहेत. याशिवाय काही शारीरिक समस्यांमुळेही केसांच्या वाढीवर आणि दाटपणावर प्रभाव पडतो. याच कारणांमुळे आपले केस निरोगी आणि सुंदर ठेवणं हे आजच्या घडीला चॅलेंज झालं आहे. पण घाबरू नका हे चॅलेंज तुम्ही सहज स्वीकारू शकता आणि जिंकूही शकता. यासाठी तुम्हाला मदत करेल तुमचा पौष्टिक आहार. कारण तुमचा आहार जर केसांसाठी पोषक असेल तर त्यांच्या सौंदर्यात कधीच बाधा येणार नाही. मग चला जाणून घेऊया POPxoMarathi च्या या लेखात आहाराच्या मदतीने तुम्हाला कसं मिळवता येतील निरोगी, मऊ, मुलायम आणि दाट केस. खाली आम्ही शेअर करत आहोत असे पदार्थ आणि फळं जी तुमच्या निरोगी केसांसाठीच्या डाएटमध्ये असणं आवश्यक आहे (food for hair growth in marathi).\nदूधाने मिळेल केसांना पोषण\nअंड्याच्या सेवनाने केस वाढवा लवकर\nचमकदार केसांसाठी हिरव्या भाज्या\nकोथिंबीर खा दाट केस मिळवा\nअळशीने केस वाढतील झटपट\nसुकामेवा खा सुंदर केस मिळवा\nलिंबू, संत्र, मोसंबी ही फळं केसांसाठी पोषक\nलांबसडक केसांसाठी उत्तम फिश ऑईल\nओट्सने केस होतील दाट\nकेस वाढण्यासाठी खा कडधान्यं\nसुंदर केसांचं रहस्य दडलंय कढीपत्त्यात\nआंबा खा पांढरे केस टाळा\nदूधाने मिळेल केसांना पोषण\nकमी चरबीयुक्त डेअरी उत्पादनात आवश्यक प्रोटीन आणि कॅल्शियमचं प्रमाण पुरेसं असतं. ही दोन्ही तत्त्वं केसांच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण पाया तयार करतात. खासकरून दूध हे कॅल्शियम, आर्यन, प्रोटीन आणि व्हिटॅमीन ए चा चांगला स्त्रोत आहे. यामुळे केसांच्या विकासासाठी हे आदर्श मानले जाते. प्रोटीन आणि आर्यन केसांच्या गळती रोखते सोबतच त्यांच्या विकासालाही चालना देते. तर कॅल्शियम केसांना निरोगी ठेवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावतं. खासकरून महिलांमध्ये कॅल्शिअमचं प्रमाण कमी असतं. त्यामुळे महिलांनी रोज एक ग्लास दूध पिणं आवश्यक आहे.\nवाचा – केस गळतीवर घरगुती उपाय\nअंड्याच्या सेवनाने केस वाढवा लवकर\nअंड्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि बायोटिन असतात. ही दोन्ही पोषक तत्त्वं तुमच्या केसांच्या दाटपणासाठी सहाय्यक असतात. खरंतर प्रोटीने हे असं तत्त्व आहे, ज्यामुळे केसांची निर्मिती होते. तसंच बायोटिनच्या मदतीने तुमच्या केसांच्या गळतीची समस्या दूर होऊ शकते. याशिवाय अंड्यात व्हिटॅमीन बी-12 आणि डी सुद्धा असतं. शरीरामध्ये बी-12 पुरेश्या प्रमाणात असेल तर केसगळती थांबण्यास मदत होते. त्यामुळे अंड्याचं सेवन केल्यास केस दाटही होतात आणि पांढरेही होत नाहीत. अंड्यातील व्हिटॅमीन बी-5 मुळे केस मजबूत होतात आणि निरोगी राहतात. अंड्यामधील प्रोटीन केसांना चमकदार ठेवतं आणि स्प्लीट एंड्सही होऊ देत नाही.\nबेरीज म्हणजे बोरांचे विविध प्रकार हे केसांच्या विकासासाठी उपयुक्त ठरतात. त्यामुळे जर तुम्हाला ही फळं आवडत असतील तर यांचा आहारात नक्की समावेश करा. तसंच तुम्ही ब्लूबेरीचा रस आणि ऑलिव्ह ऑईल मिक्स करून केसांच्या मुळांशी लावल्यास केस जलद वाढतील आणि दाट व काळे होतील.\nचमकदार केसांसाठी हिरव्या भाज्या\nहिरव्या भाज्या या फॉलेटचा उत्तम स्त्रोत मानल्या जातात. त्यामुळे केस निरोगी आणि चमकदार होतात. फॉलेट केस पांढरे होण्यापासूनही वाचवतं. याशिवाय हिरव्या भाज्यांमध्ये व्हिटॅमीन ए, सी आणि आर्यनही असतं. व्हिटॅमीन ए मुळे केसांना चमकदारपणा येते. तसंच कोरड्या केसांना योग्य ओलावा मिळतो. पण लक्षात घ्या जास्त प्रमाणात ए व्हिटमीन हे केसगळतीसाठी कारणीभूत असतं. केसांच्या गळती रोखण्यासाठी कारल्याचा रस पिण्याचे फायदेही अनेक आहेत.\nवाचा – लांबसडक आणि घनदाट केसांच्या वाढीसाठी घरगुती उपाय\nकोथिंबीर खा दाट केस मिळवा\nकोथिंबीर ही आपल्याकडे प्रत्येक पदार्थात हमखास वरून घातली जातेच. कारण कोथिंबीरीची पानं ही प्रोटीन, आर्यन, व्हिटॅमीन ए आणि व्हिटॅमीन सी चा उत्तम स्त्रोत आहेत. यामुळे केसांच्या आरोग्यासाठी कोथिंबीर खाल्लीच पाहिजे. व्हिटॅमीन सी केसांना फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसान जसं केस पांढरे होणे आणि केस गळणे यापासून वाचवतात. याशिवाय व्हिटॅमीन सी आर्यन शोषून केसगळती थांबवतं.\nशतावरीचं सेवन हे निरोगी केसांच्या डाएटमध्ये महत्त्वपूर्ण आहे. शतावरीमध्ये फॉलेट, व्हिटॅमीन के, सी, ए, ई, बी आणि आर्यनने भरपूर असतं. यातील व्हिटॅमीन ई, फॉलेट आणि आर्यन केसांसाठी आवश्यक आहे. व्हिटॅमीन ई केसांना निरोगी ठेवण्यास मदत करत. तर फॉलेट केसांना चमकदार बनवतं. याशिवाय आर्यन केसगळती रोखून त्यांची वाढ करण्यास मदत करतं.\nअळशीने केस वाढतील झटपट\nअळशीच्या बियांमध्ये फक्त आर्यनच नाहीतर ओमेगा-3 सुद्धा भरपूर प्रमाणात असते. एकीकडे आर्यन केसांच्या वाढीत मदत करते तर दुसरीकडे ओमेगा फॅटी एसिड स्कॅल्प संबंधित समस्या दूर करतं. ज्यामुळे केसांचा विकास होण्यास मदत होते. ओमेगा फॅटी एसिडच्या मदतीने सोरायसिसचा धोकाही टळतो. तसंच अळशीच्या बियांमध्ये व्हिटॅमीन ई हा केसांच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण असणारा घटकही असतो. त्यामुळे तुमच्या दैनंदिन आहारात अळशीच्या बियांचा समावेश नक्की करा.\nसुकामेवा खा सुंदर केस मिळवा\nसुकामेव्यांमध्ये टोकोट्रिएनोल्स असतं जे शरीरामध्य�� अँटीऑक्सीडंट्सचं काम करतं. या घटकाच्या मदतीने एलोपेसिया या केस गळण्याच्या समस्येपासून सुटका होते. याशिवाय सुकामेव्यात भरपूर प्रोटीन्स असतात. जे केसांच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. असं म्हणतात की, सुकामेवा खाल्ल्याने एखाद्या व्यक्तीला टक्कल पडत असल्यास ते टाळता येईल. सुकामेव्यामध्ये बदाम, काजू, शेंगदाणे, मनुका आणि अंजीर इत्यादींचा समावेश आहे.\nआपल्याकडे मुख्यतः रताळं उपावासाच्या दिवशी खाल्लं जातं. यातील अँटीऑक्सीडंट आणि बीटा कॅरटीन शरीराला फ्री रॅडीकल्स आणि इतर दुष्परिणामापासून वाचवतं. तसंच रताळी केसांच्या वाढीतही मदत करतात. त्यामुळे फक्त उपवासाच्या दिवशीच नाहीतर इतरवेळीही रताळ्यांचं सेवन केलं पाहिजे.\nनिरोगी केसांच्या डाएटमध्ये फरसबीचा समावेश असलाच पाहिजे. कारण हा प्रोटीनचा उत्तम स्त्रोत आहे. त्यामुळे जे शाकाहारी असतील त्यांच्या आहारात फरसबी नक्की असावी. वर सांगितल्यानुसार प्रोटीनमुळे केसांची निर्मिती होते. त्यामुळे शरीरासोबतच केसांसाठीही प्रोटीन आवश्यक आहे. याशिवाय फरसबीमध्ये व्हिटॅमीन बी, ई, आर्यन, झिंक आणि मॅग्नेशियमही असतं. हे सर्व पोषक तत्त्व आपल्या केसांसाठी आवश्यक आहेत. फरसबीचा समावेश तुम्ही भाजी, सलाड, सूप किंवा पुलाव यात वापरून आहारात करू शकता.\nलिंबू, संत्र, मोसंबी ही फळं केसांसाठी पोषक\nलिंबू, संत्र, मोसंबी ही फळं केसांसाठी पोषक – Food For Hair Growth In Marathi\nआर्यन शोषून घेण्यासाठी शरीराला व्हिटॅमीन सी ची गरज असते. त्यामुळे तुमच्या आहारात सिट्रस म्हणजेच आंबट फळांचा समावेश करणं आवश्यक आहे. तुम्ही जर रोजच्या आहारात लिंबाचा समावेश केला तर तुम्हाला पुरेश्या प्रमाणात व्हिटॅमीन सी मिळते. जे केसांच्या मजबूतीसाठी आवश्यक असतं. लिंबूसोबतच संत्र आणि मोसंबीसारख्या फळांचा ज्यूसही तुम्ही घेऊ शकता. या फळातून मिळालेल्या व्हिटॅमीन सी ने कोलाजनची निर्मिती होते जे केसांच्या कोशिका बनवण्यात उपयुक्त ठरतं. ज्यामुळे केस मुळापासून मजबूत होतात.\nसोयाबीनचा तुम्ही आहारात समावेश केल्यास केस चमकदार होतात. तसंच केसांची गळतीही कमी होते. सोयाबीनचा आहारात समावेश करण्यासोबतच तुम्ही सोयाबीन तेलाचा वापर थेट केसांवरही करू शकता. यामुळे केसांची वाढ चांगली होते आणि भविष्यातील नुकसानापासून केसांचं संरक्षण होतं.\nतुम्ही केसां���्या डाएटबाबत सर्च केल्यास अवकॅडोचं सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. अवकॅडोमधील व्हिटॅमीन ई हे केसांच्या आरोग्यासाठी आवश्यक असतं. तसंच यामध्ये असलेलं ओमेगा फॅटी एसिडही केसांना दाटपणा देत. अवकॅडो आहारात सामील करण्यासोबतच तुम्ही त्याचा हेअर मास्क म्हणूनही वापर करू शकता. अवकॅडोच्या क्रिमी टेक्श्चर आणि फॅटी एसिडने केस मऊ आणि मुलायम होण्यास मदत होते.\nलांबसडक केसांसाठी उत्तम फिश ऑईल\nलांबसडक केसांसाठी उत्तम फिश ऑईल – Food For Hair Growth In Marathi\nजर तुम्ही मासांहारी असाल तर तुमच्या डाएटमध्ये मासे असलेच पाहिजेत. माश्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ओमेगा-3 फॅटी एसिड आणि प्रोटीन असतं. ही दोन्ही पोषक तत्त्व केसांच्या वाढीसाठी मदत करतात. खासकरून ओमेगा-3 हे केसांचा दाटपणा वाढवण्यासोबतच केसांतील टेलोजन या अवस्थेला कमी करतं. टेलोजनमुळे केस गळतात. याशिवाय माश्यांमध्ये व्हिटॅमीन बी-12 आढळतं. जे केसांच्या गळती रोखतं. त्यामुळे जर तुम्ही मासे खात नसाल तर पर्याय म्हणून माश्यांच्या तेलापासून बनवलेल्या टॅबलेट्सच सेवन करू शकता. ज्यामुळे तुमच्या केसांचं आरोग्य नक्कीच वाढेल.\nओट्सने केस होतील दाट\nओट्स हे आरोग्यासाठी पोषक आहार आहे. तसंच केसांसाठीही ओट्स हा उत्तम आहार आहे. ओट्समध्ये प्रोटीन, फॅटी एसिड, व्हिटॅमीन ई, फॉलेट, झिंक, आर्यन, सेलेनियमसारखे अमिनो एसिड्स असतात. ही सर्व तत्त्वं केसांचा दाटपणा, केस जलद वाढणे आणि मुलायम केस होण्यास मदत करतात. हे लक्षात ठेवा की, ही सर्व पोषक तत्त्वं थेट खाद्यपदार्थातून घेणं आवश्यक आहे. तेव्हाच त्याचा जास्त फायदा होतो. तसंच तुम्ही ओट्सचा वापर हेअर मास्क म्हणूनही करू शकता.\nकेस वाढण्यासाठी खा कडधान्यं\nकडधान्याचं सेवन केसांच्या वाढीसाठी अद्भूत मानलं जातं. कडधान्यांमध्ये प्रोटीन, व्हिटॅमीन ए व सी, कॅल्शियम, झिंक फॉलेट आणि आर्यन भरपूर असतं. शाकाहारी लोकांनी ज्यांना मासे खाणं शक्य नाही त्यांनी कडधान्यांचं सेवन केलंच पाहिजे. खासकरून मोड आलेली कडधान्यं जसं मूग, काळे चणे आणि वाटाणे यांना सॅलड स्वरूपात खावं.\nसुंदर केसांचं रहस्य दडलंय कढीपत्त्यात\nसुंदर केसांचं रहस्य दडलंय कढीपत्त्यात – Food For Hair Growth In Marathi\nआपण प्रत्येकवेळी फोडणी करताना कडीपत्ता किंवा कढीपत्त्याचा वापर करतो. पण तुम्हाला माहीत आहे का कढीपत्ता हा प्रोटीन आणि आर्यनचा उत्��म स्त्रोत आहे. हा केसांच्या वाढीसाठी मदत करतो. केस जलद वाढणे आणि मुख्यतः पांढऱ्या केसांवर कडीपत्ता गुणकारी आहे. तुम्ही आहारात चटणी किंवा ज्यूसच्या रूपात याचा समावेश करू शकता. सोबतचा कढीपत्त्याचा हेअर मास्कही थेट केसांवर वापरू शकता.\nआंबा खा पांढरे केस टाळा\nउन्हाळ्यात येणारा आंबा हे फळ प्रत्येकाच्याच आवडीचं आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, आंबा हे फळ तुमच्या केसांसाठीही चांगल आहे. आंब्यातील व्हिटॅमीन ए, सी आणि ई हे केसांच्या वाढीला चालना देतं आणि केसगळतीही रोखतं. तसंच केस पांढरेही होऊन देत नाही. त्यामुळे उन्हाळ्यात येणारे आंबे मनसोक्त खा आणि केसांचं सौंदर्य वाढवा.\nलक्षात घ्या जर तुमचा आहार किंवा डाएट हे केसांसाठी पोषक नसेल तर केसांवर लावलेल्या शँपू किंवा कंडिशनरचा पूर्णतः परिणाम दिसणार नाही. त्यामुळे जर तुम्हाला काळे आणि दाट केस हवे असतील, तसंच तुम्हाला झटपट केस वाढविण्यासाठी योग्य उपाय जाणून घ्यायचे असतील तर आहारात वरील घटकांचा समावेश नक्की करा. जेवढा तुमचा आहार चांगला असेल तेवढे सुंदर तुमचे केस दिसतील. केसांबाबत तुमच्या अजून काही शंका असतील तर आम्हाला नक्की विचारा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/78906", "date_download": "2021-12-05T08:05:51Z", "digest": "sha1:6DKYFLX5NRROL4LYMY2J6UZQVO2VPCOK", "length": 21410, "nlines": 116, "source_domain": "www.maayboli.com", "title": "देव तारी... | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /देव तारी...\n\"अरे तुला सांगतो, आमच्या ऑफिसातले लालवानी साहेब म्हणजे नं एक अजीब नमुना आहेत. साहेब आहेत असं सांगूनही अनोळखी माणसाला कळणार नाही. अरे ऑफिसात पाऊल ठेवलं की पाचव्या मिनिटाला त्यांचे ते गडगडाटी हसू कानावर पडतं. साला ऑफिसमध्ये काम सगळ्यांनाच असतं रे, पण लालवानी साहेब असले नं की हसत खेळत चक्क कामाचा फडशा पडतो आम्ही कधीही विचारा,सगळेच ओव्हर टाईमसाठी एका पायावर तय्यार. सगळ्यांसाठी जेवण मागवणार, बायकांना घरापर्यंत सुखरूप सोडण्याची सोय करणार. तू येच एकदा त्यांना भेटायला.\", अभिजीत शेजारी जोरजोरात चालू असलेल्या भजनी मंडळींच्या वरचा सूर लावून सांगत होता. शेवटी जेव्हा गाडीने विक्रोळी सोडलं, तेव्हा तो लगबगीने घाटकोपरला उतरायला निघाला. डोंबिवलीहून सात बावन्नची लोकल पकडून आम्ही सगळेच एकमेकांच्या ��ोबतीने मुंबईच्या लोकलमधला प्रवास एन्जॉय करायला शिकलो होतो. अभिजीतचं लालवानी पुराण दर काही दिवसांनी ऐकायला मिळायचं. हल्ली तर आम्ही त्याला, \"आला लालवानी फॅन\" असंच चिडवायला लागलो होतो.\nतर एकदा त्याच्या बँकेत जाण्याचा योग जुळून आला. माझ्या बाबांचे पेन्शनचं काम नेमकं त्याच्याच शाखेत निघालं. त्याच्याकडे कागदपत्र देऊनही काम झालं असतं, पण लालवानींना निदान दुरून तरी बघावं म्हणून मुद्दाम वाट वाकडी करून प्रत्यक्ष जाण्याचं ठरलं. आणि खरोखरच मी बँकेत पाऊल टाकतो नं टाकतो तेवढ्यात ते जगप्रसिद्ध गडगडाटी हसू ऐकू आलं. मान वळवली आणि लालवानी साहेबांच्या आधी त्यांच्या शर्टाच्या बटणांची परीक्षा बघणारं थुलथुलीत वर-खाली होणारं पोटच आधी नजरेस पडलं. स्वतःच केलेल्या कुठल्यातरी विनोदावर ते खुश होऊन मनसोक्त हसत होते, टाळ्या देत होते. अभिजीतनं माझी ओळख करून दिली. लगेच त्यांनी मला, \"साला, लंच टाईम होईलच आता, आता तू जेवल्याशिवाय काय तुला सोडत नाय आपण. अरे ये बाबू, बिर्याणी मागव रे त्या खालच्या राजधानीकडून, आणि हां बिल हा शाला अभिजित देईल काय\", असं म्हणून पुन्हा गडगडाटी हसायला लागले. मग हो-नाही करता करता माझ्यासाठी बिर्याणी मागवली गेली, बाकी सगळ्यांचे डबे होतेच. पण त्यांच्यासाठीही कुल्फी मागवली गेली. लालवानी साहेबांनी कुल्फीकडे तिरप्या नजरेनी बघताच गोरे बाईंनी त्यांच्याकडे डोळे वटारून बघितलं. \"लालवानी साहेब, शुगर वाढलीये नं\", असं म्हणून पुन्हा गडगडाटी हसायला लागले. मग हो-नाही करता करता माझ्यासाठी बिर्याणी मागवली गेली, बाकी सगळ्यांचे डबे होतेच. पण त्यांच्यासाठीही कुल्फी मागवली गेली. लालवानी साहेबांनी कुल्फीकडे तिरप्या नजरेनी बघताच गोरे बाईंनी त्यांच्याकडे डोळे वटारून बघितलं. \"लालवानी साहेब, शुगर वाढलीये नं आपलं काय ठरलंय\", असं म्हणून प्रेमळ धाकानी दटावले. गोरे बाई त्या शाखेतल्या सगळ्यांच्याच आजी होत्या, यंदा निवृत्ती घेणार होत्या. एकंदरीत त्या ऑफिसमध्ये खरंच खेळीमेळीचं हल्लीच्या दिवसात दुर्मिळ होणारं दृश्य होतं. गोरे बाईंचं लक्ष नसताना लालवानी साहेबांनी कुल्फी मटकावलीच आणि त्यांनी बघितल्यावर, आता काय उष्टी झाली, खावीच लागणार अशा नजरेनी पुन्हा ते पोट हलवत हसायला लागले. तर असे हे लालवानी साहेब- मधुमेह, उच्च रक्तदाब, गेला बाजार ऍसिडिटी ह्य��� सगळ्या रोगांना फाट्यावर मारून मनमुक्त हसत होते आणि सगळ्यांना हसवत होते. आणि त्यांच्या अघळ-पघळ ओसंडून वाहणाऱ्या शरीराकडे बघून बघून अभी मात्र प्रचंड टरकून होता.तब्ब्येतीची इतकी काळजी घेत होता. रोज पहाटे उठून प्राणायाम, नियमित सूर्यनमस्कार, मोजका आहार आणि व्यसनांना चार हात दूर ठेवूनच असायचा. अधून मधून लालवानी साहेबांनाही काही काही व्हाट्सअँप ज्ञान पाठवत होता. पण त्यांचं आपला एकच, \"साला जिंदगी भेटते एक टाइम. हे तुमचा डाएट नि एक्सरसाईझ करून जिंदगी लंबी झाली ने तरी पन बुढाप्याचे दिवस वाढवेल अभी तो मेरे खेलने- कुदने के दिन है|\" आणि स्वतःवरच खूश होऊन गडगडाटी हास्य अभी तो मेरे खेलने- कुदने के दिन है|\" आणि स्वतःवरच खूश होऊन गडगडाटी हास्य अभिजित त्यांना समजवायचा,\"नियतीच्या मनात काय असतं काय माहिती, आपण काळजी घेत राहायची...\" पण लालवानी साहेबांनी जरी ते साहेब असल्याची कोणाला जाणीव करून दिली नसली तरी अभी स्वतःला ते कधीही विसरू देणार्यातला नव्हता.\nअशात वर्षा सहल काढण्याची टूम निघाली. सगळ्यांनी येत्या रविवारी खोपोलीला भेटून जवळच्या धबधब्यांना भेट द्यायचं ठरलं. डोंबिवलीहून उठून खोपोलीपर्यंत प्रवास करण्याची अभिची अजिबात इच्छा नव्हती. पण लालवानी साहेबांचे किस्से दुसऱ्या कोणाकडून ऐकायचेही नव्हते. शेवटी होता-ना करता करता तो तयार झाला. खोपोलीला पोहचल्यावर लालवानी साहेबांनी त्यांची बॅग उघडून दाखवली- त्यात सर्व प्रकारची सोय तब्ब्येतीत होती. बियर, चकणा, आणि विविध रंगांच्या पेयांनी भरलेली ती बॅग बघून सगळेच खूष झाले. \"अभि, आज तरी शाला तू तुजा भाटगिरी शोड रे. पिऊन तर बघ...\" \"नको नको मला ते तसलं काही नको.\" \"हाय कंबख्त तुने पीही नहीं|\", असं लालवानी साहेबानी म्हणताच सगळेच गालिब झाले. कधी नव्हे ते अभिजितनेही आज आपण थोडी घेऊन बघूया असं ठरवलं. सगळे धबधब्याजवळ पोहोचले. लालवानी साहेबांनी एक बाटली चढवली आणि ते आता बाकीच्यांना सामील व्हायला निघाले. पाणी पडून पडून खालचा दगड मस्त गुळगुळीत सोफ्यासारखा झाला होता आणि त्यावरून पाणी खळखळत येऊन पुन्हा खालच्या दगडांवर पडत होतं. मूळचा घाबरट अभी खालीच उभा राहून अंगावर तुषार झेलत मजा घेत होता. तर लालवानी साहेब त्या कोसळत्या धारा अंगावर घेण्यासाठी उघडबंब पोटानी त्या गुळगुळीत दगडावर बसले.डोळे मिटून मानेवर पडणाऱ्य�� धारांमुळे त्यांची चांगलीच तंद्री लागली होती. धो धो कोसळणाऱ्या पाण्यानी कोणाला कोणाचा आवाज ऐकू येत नव्हता. आणि कोणाच्या काही लक्षात येण्याच्या आतच वरून निखळलेल्या दगडाने लालवानी साहेबांचा घात केला होता. वरून एक दगड निखळला आणि लालवानी साहेबांच्या मानेवरच येऊन आदळला. त्यांच्यामुळे खाली असलेला अभिजित मात्र थोडक्यात वाचला. पुढे काय झालं, ऍम्बुलन्सला कोणी बोलावलं आणि लालवानी साहेबांना वेळेत हॉस्पिटलमध्ये कोणी नेलं ह्याचा ताळमेळ कोणालाच सांगता येणार नव्हता. थोडक्यात लालवानी साहेबांच्या जीवावरचा धोका टळला होता. पण मणक्यांचा चक्काचूर झाल्याने डॉक्टरांनी उरलेलं आयुष्य जे काही उरलं असेल ते अंथरुणातच काढावं लागेल असं सांगून टाकलं.\nअभिजीतआमच्या गाडीच्या मित्रांना हा किस्सा सांगत असताना, सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी होतं. \"लालवानी साहेब त्या जागी नसते ना, तर माझीच वेळ होती जाण्याची. पण म्हणतात ना देव तरी त्याला... तसा थोडक्यात वाचलो रे मी. पण आता त्यांच्याकडे बघवत नाही रे.\" खरंच नियतीच्या मनात काय असतं कोणालाच कळत नाही. त्या दिवशी लालवानी साहेबांच्या त्या जागी असण्याने अभिजीतच्या जिवावरचे अरिष्ट टळलं होतं.\nकाळ कोणासाठीच थांबत नसतो. बघता बघता बँकेत सगळ्यांना लालवानी साहेब नसण्याची सवय झाली. अधून मधून कोणीतरी त्यांचा विषय काढायचं, मग त्यांच्या जुन्या आठवणी काढून सगळे थोडा वेळ हळहळायचे आणि पुन्हा आपापल्या कामाला लागायचे. असंच काही वर्षांनी पुन्हा एकदा अभिजीतच्या बँकेत जायचा योग आला. माझं काम झालं आणि लालवानी साहेबांची आठवण निघणं अनिवार्य होतं. अभीशी बोलत असतानाच पुन्हा तेच गडगडाटी हसू कानावर पडलं. चमकून आम्ही दाराकडे बघितलं तर काठीच्या आधाराने चालत लालवानी साहेब शाखेत अवतरत होते. त्यांना आलेलं बघून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. डॉक्टरांना खोटं पाडून लालवानी साहेब पुन्हा स्वतःच्या पायांवर उभे होते आणि पुन्हा एकदा अभी मला सांगत होता, \"देव तारी त्याला कोण मारी... बघ तूच.\"\nमाझं काम संपवून मी हाफ डे लागू नये म्हणून धावत पळत ऑफिसला जायला निघालो. लालवानी साहेबांच्या येण्याच्या खुशीत अभिजीतही राजधानीची बिर्याणी आणायला स्वतः खाली उतरला. खरं तर बाबूवरच ही जवाबदारी असायची, पण लालवानी साहेबांमुळे जीव वाचल्याची जाणीव असलेला अभिजीत स्वतः सगळ्यांना बिर्याणी खिलवणार होता. तो खाली उतरून रस्ता ओलांडणार तेवढ्यात भरधाव येणाऱ्या ट्रकने त्याला उडवलं. आणि अभिजीतसाहेब त्यांचं पाकीट जागेवरच विसरून घाईघाईत उतरले म्हणून बाबू त्यांचं पाकीट घेऊन खाली आला तर समोरचं दृश्य बघून तो मनात म्हणत होता, \"आज अभिजीत साहेबांच्या जागी मी असतो तर खरंच देव तारी त्याला...\"\nमस्त कथा... शेवट जरा\nमस्त कथा... शेवट जरा धक्कादायक..\nधन्यवाद योगी९०० & मनूप्रिया.\nधन्यवाद योगी९०० & मनूप्रिया.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0_%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A7%E0%A4%B0_%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98", "date_download": "2021-12-05T09:00:02Z", "digest": "sha1:BSUDT5TDB7RC5QK2FNNKYDJ5YB5Y4OXX", "length": 3933, "nlines": 63, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नागपूर पदवीधर मतदार संघ - विकिपीडिया", "raw_content": "नागपूर पदवीधर मतदार संघ\nनागपूर पदवीधर मतदार संघात, नागपूर (राजस्व)विभागीय कमिश्नर यांचे कार्यक्षेत्रांतर्गत असलेल्या विदर्भातील ५ जिल्ह्यांचा समावेश आहे. ते असे :नागपूर ,भंडारा ,गडचिरोली ,वर्धा ,चंद्रपूर.\nमहाराष्ट्रातील विधानपरीषद सदस्यांचे मतदार संघ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ डिसेंबर २०१५ रोजी १३:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://parlivaijnathmahaulb.maharashtra.gov.in/ULBInfoTax/pagenew", "date_download": "2021-12-05T07:28:09Z", "digest": "sha1:4A3VTHCZSDWG7ANE62YYLOK5AS6SUI5K", "length": 7545, "nlines": 115, "source_domain": "parlivaijnathmahaulb.maharashtra.gov.in", "title": "ULBInfoTax", "raw_content": "\nमुख्य घटकाला जा |\nनगरपरिषद प्रशासकीय कार्यालय इमारत / नागरी सुविधा केंद्र\nगृहनिर्माण व गलीछ्ह वस्ती\nसन २०११ नुसार जनगणना\nनिवडून आलेल्या सदस्यांची माहित\nसार्वजनिक आरोग्य विषयक सेवा\nशहरात उपलब्ध शैक्षणिक सुविधा\nशहरात उपलब्ध उच्च शैक्षणिक सुविधा\nमुलभूत सोयी सुविधा स्थिती\nकर संकलन विषयक बाबी\nउत्पन्न आणि खर्च खाते\nप्रभागनिहाय निवडून आलेले सदस्य\nतुम्ही आता येथे आहात : मुख्यपृष्ठ / आमच्या विषयी / आर्थिक बाबी / कर संकलन विषयक बाबी\nशासन निर्णय नगर विकास विभाग नगरपालिका प्रशासन संचालनालय कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळास प्रतिबंध ऑनलाइन तक्रार व्यवस्थापन प्रणाली\nभारत सरकार महाराष्ट्र शासन राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र\nस्वच्छ भारत अभियान रा. श. आजीविका मिशन\nकर आकारणी नगरपरिषदेद्वारे वितरित केलेल्या विविध सेवांसाठी शुल्क बी. पी. एम. एस. माहिती शासन निर्णय मालमत्ता व पाणी देय माहिती\nआपत्ती व्यवस्थापन आराखडा महत्वाचे दूरध्वनी क्रमांक\nमत्ता व दायित्व बाबत\nकर संकलन विषयक बाबी\nनगरपरिषद क्षेत्रात एकत्रित मालमत्ता कराची आकारणी करण्यात आलेल्या मालमत्तांची संख्या\nएकत्रित मालमत्ता कराचा दर\nकमाल २७ % किमान २२ %\nप्रत्यक्ष लागू २५ %\nयापूर्वी चतुर्थ वार्षिक आकारणी कोणत्या वर्षी झाली \nमधील एकत्रित मालमत्ता कराची दरडोई मागणी\n१/२ आकाराच्या नळजोडणी साठी पाणीपट्टी दर व ते कधी पासून लागू आहेत \nएकूण रहिवासी मालमत्तांचे प्रमाणात नळजोडण्याची टक्केवारी\nअध्यक्ष उपाध्यक्ष मुख्याधिकारी समिती\nअभियान प्रकल्प योजना स्वच्छ भारत अभियान रा. श. आजीविका मिशन\nनिविदा जाहिराती महाराष्ट्र नगरपरिषद सेवा (संवर्ग) पदभरती परीक्षा - २०१८\nमहा-जी.आय.एस पोर्टल बी.पी.एम.एस. पोर्टल नगरपरिषद वेबसाईट शहरी पथ विक्रेता पोर्टल\nकायदे धोरण नियम स्थायी निदेश\nआपले सरकार सेवा हमी कायदा महा योजना तक्रार निवारण माहितीचा अधिकार संयुक्त नागरी सेवा पोर्टल\nअंतिम पुनरावलोकन आणि सुधारणा : ०५-१२-२०२१\nएकूण दर्शक : १३११८९\nप्रकाशन हक्क © २०१७ , नगर विकास विभाग, महाराष्ट्र शासनाचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क सुरक्षित.\nहे वेब पोर्टल राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र , पुणे यांनी विकसित केले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1755844", "date_download": "2021-12-05T08:01:50Z", "digest": "sha1:42NMFFBUADYTCFXHBHF2JIXHLIL2LYYQ", "length": 15950, "nlines": 52, "source_domain": "pib.gov.in", "title": "सांस्कृतिक मंत्रा��य", "raw_content": "पंतप्रधानांना प्राप्त झालेल्या भेटवस्तू आणि स्मृतीचिन्हांच्या ई-लिलावाची तिसरी फेरी आजपासून सुरू\n7 ऑक्टोबर 2021 पर्यंत ई-लिलाव सुरु राहणार\nई-लिलावातून मिळणारी रक्कम नमामी गंगे अभियानाला जाणार\nई-लिलावाच्या या फेरीत सुमारे 1330 स्मृतीचिन्हांचा ई-लिलाव होत आहे\nई-लिलावामध्ये व्यक्ती/संस्था https://pmmementos.gov.in या संकेतस्थळाद्वारे सहभागी होऊ शकतात\nटोक्यो 2020 पॅरालिम्पिक आणि टोक्यो 2020 ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांनी पंतप्रधानांना भेटवस्तू म्हणून दिलेले क्रीडा साहित्य आणि उपकरणे ही लिलावाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.\nपंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना भेट म्हणून दिलेल्या प्रतिष्ठेच्या आणि संस्मरणीय भेटवस्तूंच्या ई-लिलावाची तिसरी फेरी https://pmmementos.gov.in या वेब पोर्टलद्वारे 17 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर 2021 दरम्यान आयोजित केली आहे. टोक्यो 2020 पॅरालिम्पिक आणि टोक्यो 2020 ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांनी पंतप्रधानांना भेटवस्तू म्हणून दिलेले क्रीडा साहित्य आणि उपकरणांचा या ई- लिलावात समावेश आहे. इतर चित्तवेधक कलाकृतींमध्ये अयोध्या राममंदिर, चारधाम, रुद्राक्ष कन्व्हेन्शन सेंटरची प्रतिकृती शिल्प, चित्रे, वस्त्रे आदींचा समावेश आहे.\nई-लिलावाच्या या फेरीत सुमारे 1330 स्मृतिचिन्हांचा ई-लिलाव केला जात आहे. टोक्यो 2020 पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता श्री सुमित अंतिल यांनी वापरलेला भाला आणि टोकियो 2020 ऑलिम्पिक गेम्समध्ये श्री नीरज चोप्रा यांनी वापरलेला भाला हा सर्वात जास्त किंमत असलेली वस्तू आहे,या भाल्यांची कमीत कमी अपेक्षित किंमत प्रत्येकी एक कोटी रुपये निश्चित करण्यात आली आहे. रु. 200. किंमतीचा लहान आकाराचा सजावटीचा हत्ती हा सर्वात कमी किंमत असलेली वस्तू आहे.\nकेंद्रीय संस्कृती मंत्र्यांनी एका ट्विटद्वारे लिलावासंदर्भात माहिती दिली आहे.\nलव्हलीना बोर्गोहेनने वापरलेल्या आणि तिने स्वतः स्वाक्षरी केलेल्या निळ्या बॉक्सिंग ग्लोव्हजसारख्या इतर काही वस्तू देखील लिलावासाठी ठेवण्यात आल्या आहेत. पॅरालिम्पिकमधील सुवर्णपदक विजेता कृष्णा नागर याने स्वाक्षरी केलेले बॅडमिंटन रॅकेट देखील बोलीसाठी ठेवण्यात आले आहे.तसेच टोक्यो 2020 पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेतील रौप्य पदक विजेती भाविना पटेलने या स्पर्धेत खेळताना वापरलेले टेबल टेनिस रॅकेटही या ई- लिलावात ठेवण्यात आले आहे.\n17 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर, 2021 दरम्यान https://pmmementos.gov.in या संकेतस्थळाद्वारे व्यक्ती/संस्था ई -लिलावामध्ये सहभागी होऊ शकतात.\nई-लिलावातून मिळणारी रक्कम गंगेचे संरक्षण आणि कायाकल्प करण्याच्या उद्देशाने 'नमामि गंगे 'अभियानाला जाईल. \"नमामि गंगे\" अभियानाद्वारे देशाची जीवनरेषा - गंगा नदीचे संरक्षण करण्याच्या उदात्त कारणासाठी,.मिळालेल्या सर्व भेटवस्तूंचा लिलाव करण्याचा निर्णय घेणारे श्री नरेंद्र मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान आहेत. उत्तराखंडमधील गौमुख येथे नदीच्या उगमस्थानापासून ते पश्चिम बंगालच्या समुद्रामध्ये विलीन होणाऱ्या या सामर्थ्यशाली नदीने देशातील अर्ध्या लोकसंख्येचे जीवन समृद्ध केले आहे आणि म्हणूनच पंतप्रधानांनी अनेकदा गंगा नदीचे वर्णन देशाच्या सांस्कृतिक गौरवाचे आणि विश्वासाचे प्रतीक म्हणून केले आहे.\nप्रमुख वस्तूंची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nपंतप्रधानांना प्राप्त झालेल्या भेटवस्तू आणि स्मृतीचिन्हांच्या ई-लिलावाची तिसरी फेरी आजपासून सुरू\n7 ऑक्टोबर 2021 पर्यंत ई-लिलाव सुरु राहणार\nई-लिलावातून मिळणारी रक्कम नमामी गंगे अभियानाला जाणार\nई-लिलावाच्या या फेरीत सुमारे 1330 स्मृतीचिन्हांचा ई-लिलाव होत आहे\nई-लिलावामध्ये व्यक्ती/संस्था https://pmmementos.gov.in या संकेतस्थळाद्वारे सहभागी होऊ शकतात\nटोक्यो 2020 पॅरालिम्पिक आणि टोक्यो 2020 ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांनी पंतप्रधानांना भेटवस्तू म्हणून दिलेले क्रीडा साहित्य आणि उपकरणे ही लिलावाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.\nपंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना भेट म्हणून दिलेल्या प्रतिष्ठेच्या आणि संस्मरणीय भेटवस्तूंच्या ई-लिलावाची तिसरी फेरी https://pmmementos.gov.in या वेब पोर्टलद्वारे 17 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर 2021 दरम्यान आयोजित केली आहे. टोक्यो 2020 पॅरालिम्पिक आणि टोक्यो 2020 ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांनी पंतप्रधानांना भेटवस्तू म्हणून दिलेले क्रीडा साहित्य आणि उपकरणांचा या ई- लिलावात समावेश आहे. इतर चित्तवेधक कलाकृतींमध्ये अयोध्या राममंदिर, चारधाम, रुद्राक्ष कन्व्हेन्शन सेंटरची प्रतिकृती शिल्प, चित्रे, वस्त्रे आदींचा समावेश आहे.\nई-लिलावाच्या या फेरीत सुमारे 1330 स्मृतिचिन्हांचा ई-लिलाव केला जात आहे. टोक्यो 2020 पॅरालिम्पिक क्रीडा ���्पर्धेतील सुवर्णपदक विजेता श्री सुमित अंतिल यांनी वापरलेला भाला आणि टोकियो 2020 ऑलिम्पिक गेम्समध्ये श्री नीरज चोप्रा यांनी वापरलेला भाला हा सर्वात जास्त किंमत असलेली वस्तू आहे,या भाल्यांची कमीत कमी अपेक्षित किंमत प्रत्येकी एक कोटी रुपये निश्चित करण्यात आली आहे. रु. 200. किंमतीचा लहान आकाराचा सजावटीचा हत्ती हा सर्वात कमी किंमत असलेली वस्तू आहे.\nकेंद्रीय संस्कृती मंत्र्यांनी एका ट्विटद्वारे लिलावासंदर्भात माहिती दिली आहे.\nलव्हलीना बोर्गोहेनने वापरलेल्या आणि तिने स्वतः स्वाक्षरी केलेल्या निळ्या बॉक्सिंग ग्लोव्हजसारख्या इतर काही वस्तू देखील लिलावासाठी ठेवण्यात आल्या आहेत. पॅरालिम्पिकमधील सुवर्णपदक विजेता कृष्णा नागर याने स्वाक्षरी केलेले बॅडमिंटन रॅकेट देखील बोलीसाठी ठेवण्यात आले आहे.तसेच टोक्यो 2020 पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेतील रौप्य पदक विजेती भाविना पटेलने या स्पर्धेत खेळताना वापरलेले टेबल टेनिस रॅकेटही या ई- लिलावात ठेवण्यात आले आहे.\n17 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर, 2021 दरम्यान https://pmmementos.gov.in या संकेतस्थळाद्वारे व्यक्ती/संस्था ई -लिलावामध्ये सहभागी होऊ शकतात.\nई-लिलावातून मिळणारी रक्कम गंगेचे संरक्षण आणि कायाकल्प करण्याच्या उद्देशाने 'नमामि गंगे 'अभियानाला जाईल. \"नमामि गंगे\" अभियानाद्वारे देशाची जीवनरेषा - गंगा नदीचे संरक्षण करण्याच्या उदात्त कारणासाठी,.मिळालेल्या सर्व भेटवस्तूंचा लिलाव करण्याचा निर्णय घेणारे श्री नरेंद्र मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान आहेत. उत्तराखंडमधील गौमुख येथे नदीच्या उगमस्थानापासून ते पश्चिम बंगालच्या समुद्रामध्ये विलीन होणाऱ्या या सामर्थ्यशाली नदीने देशातील अर्ध्या लोकसंख्येचे जीवन समृद्ध केले आहे आणि म्हणूनच पंतप्रधानांनी अनेकदा गंगा नदीचे वर्णन देशाच्या सांस्कृतिक गौरवाचे आणि विश्वासाचे प्रतीक म्हणून केले आहे.\nप्रमुख वस्तूंची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/ahmadnagar/order-high-court-police-submit-detailed-report-proceedings-case-mohta/", "date_download": "2021-12-05T07:49:58Z", "digest": "sha1:OHO4MJQIQZYXCI7WWNJYNT5DZNX4JK7I", "length": 23416, "nlines": 141, "source_domain": "www.lokmat.com", "title": "उच्च न्यायालयाचे पोलिसांना आदेश : ‘मोहटा’ प्रकरणी कारवाईचा सखोल अहवाल सादर करा - Marathi News | Order of High Court Police: Submit a detailed report of proceedings in case of 'Mohta' | Latest ahmadnagar News at Lokmat.com", "raw_content": "\nरविवार ५ डिसेंबर २०२१\nकोरोना वायरस बातम्याभारत विरुद्ध न्यूझीलंडलोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्डसओमायक्रॉनममता बॅनर्जीकंगना राणौतबीसीसीआयलोकमत डिजीटल इन्फ्लूअन्सर ॲवॉर्ड २०२१नवाब मलिक बिग बॉस मराठी\nउच्च न्यायालयाचे पोलिसांना आदेश : ‘मोहटा’ प्रकरणी कारवाईचा सखोल अहवाल सादर करा\nपाथर्डी तालुक्यातील श्री जगदंबा देवी सार्वजनिक ट्रस्ट यांनी मोहटादेवी मंदिराचा जीर्णोद्धार करताना मंदिरात १ किलो ८९० ग्रॅम सुवर्णयंत्र बनवून ते पुरताना कस्तुरी, गोरोचन यासारख्या पदार्थावर नियमबाह्य मोठा खर्च केला.\nउच्च न्यायालयाचे पोलिसांना आदेश : ‘मोहटा’ प्रकरणी कारवाईचा सखोल अहवाल सादर करा\nअहमदनगर : पाथर्डी तालुक्यातील श्री जगदंबा देवी सार्वजनिक ट्रस्ट यांनी मोहटादेवी मंदिराचा जीर्णोद्धार करताना मंदिरात १ किलो ८९० ग्रॅम सुवर्णयंत्र बनवून ते पुरताना कस्तुरी, गोरोचन यासारख्या पदार्थावर नियमबाह्य मोठा खर्च केला. या मुद्यासह देवस्थानमधील आर्थिक अनियमिततेबाबत दाखल याचिकेवर बुधवारी (दि.२४) सुनावणी झाली. यावेळी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने पोलिसांनी येत्या ७ आॅगस्टपर्यंत कारवाईचा सखोल अहवाल सादर करण्याचा आदेश दिला.\nमोहटा देवस्थानने देवी मंदिरात १ किलो ८९० ग्रॅम सोन्याचे यंत्र पुरल्याप्रकरणी दाखल याचिकेवर यापूर्वी ११ जुलै रोजी उच्च न्यायालयाने अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तक्रारीवर पोलीस अधीक्षकांनी स्वत: लक्ष घालून चौकशी अहवाल सादर करण्याचा आदेश दिला होता.\nपोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांच्या वतीने पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांनी पंडित प्रदीप जाधव, वास्तुविशारद शिंदे, मुख्याधिकारी सुरेश भणगे यासह संबंधित लोकांचे जबाब आदींचा २५० पानांचा चौकशी अहवाल उच्च न्यायालयात सादर केला. पोलिसांचा चौकशी अहवाल दाखल करून घेत उच्च न्यायालयाने सदरील अहवाल बंद पाकिटात ठेवण्याचे आदेशही न्यायालयीन कर्मचाऱ्यांना दिले.\nहोमहवन करताना कस्तुरी व गोरोचन बाजारात सहज मिळत नाही. त्यामुळे हे पदार्थ कोठून आणले. गोरोचन विकणाºया दुकानदाराच्या साक्षी नोंदवून त्यांचीही सखोल चौकशी करून ७ आॅगस्टपर्यंत अहवाल सादर करण्याचा आदेश बुधवारी न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे व के. के. सोनवणे यांनी दिला. याचिकाकर्ते नामदेव गरड यांच्या व��ीने अ‍ॅड. सतीश तळेकर, अजिंक्य काळे, अविनाश खेडकर, तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे नजम देशमुख बाजू मांडत आहेत.\nमोहटा देवस्थानचे जिल्हा न्यायाधीश पदसिद्ध अध्यक्ष आहेत. या मंदिराचा जीर्णोद्धार करताना सोन्याचे यंत्रे मंदिर परिसरात मंत्रोच्चारात विधीवत बसवण्याचा ठराव २०१० मध्ये करण्यात आला. यंत्रे विविध मूर्ती खाली पुरण्यात आली. ही यंत्रे तयार करणे व मंत्र उच्चारासाठी सोलापूरचे पंडित प्रदीप जाधव यांना तब्बल २४ लाख ८५ हजार रक्कम देण्यात आली आहे. याशिवाय वास्तुविशारद यांच्या प्रस्तावावरून हे सर्व काम कुठलीही निविदा न काढता करण्यात आले आहे. ‘लोकमत’ने २०१७ साली ‘मोहट्याची माया’ या मालिकेद्वारे हा प्रकार उघडकीस आणला होता. हे प्रकरण व त्यानंतरचा देवस्थानचा गैरकारभार याबाबत कारवाई होत नसल्याने गरड यांनी ही याचिका दाखल केलेली आहे.\nअंधश्रद्धा नव्हे, अपहार प्रकरणासारखा तपास करा..\nमोहटा येथील प्रकरणाची चौकशी करताना पोलिसांनी केवळ अंधश्रद्धा या मुद्यावर लक्ष केंद्रित करू नये. देवस्थानने जनतेच्या पैशाचा अपव्यय व अपहार केला आहे. या मुद्यानुसार या प्रकरणाचा तपास करावा, असाही आदेश यावेळी न्यायालयाने दिला.\nलोकमतच्या मालिकेनंतर अंनिसच्यावतीने अविनाश पाटील, अ‍ॅड.रंजना गवांदे, बाबा आरगडे यांनी पोलिसात ट्रस्टच्याविरुद्ध तक्रार दिली होती. त्यावर पोलिसांनी कारवाई न केल्याने तेही या याचिकेत हस्तक्षेपाद्वारे सहभागी झाले आहेत.\nअहमदनगर :नगरमधील कोवीड सेंटरवर गुंडांचा हल्ला; डॉक्टरांना धक्काबुक्की\nअहमदनगर शहरातील मार्केटयार्ड परिसरात असलेल्या साई स्पंदन कोवीड सेंटरवर गुंडांनी हल्ला केला. सेंटर समोरील नेटला आग लावली. यावेळी डॉक्टरांनाही धक्काबुक्की करून जिवे मारण्याची धमकी दिली. शनिवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ...\nअहमदनगर :सिन्नरच्या महिला ठेकेदाराला लुटले; दोन लाखांचे दागिने लांबविले\nपारनेर तालुक्यातील धोत्रे येथे एका महिला लेबर कॉन्ट्रॅक्टरला सात ते आठ जणांनी चाकूचा धाक दाखवत दोन लाख तीन हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली. त्यांना विरोध केला असता दोघांना काठीने बेदम मारहाण केली आहे. ...\nअहमदनगर :कोरोनाचा दिलासा : नगर जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९०.९६ टक्के; ४१ हजार ४३३ र���ग्ण बरे होऊन परतले घरी\nअहमदनगर जिल्ह्यात रविवारी (४ आॅक्टोबर) ३५८ कोरोना रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४१ हजार ४३३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९०.९६ टक्के इतके झाले आहे. ...\nअहमदनगर : नगर-सोलापूर मार्गावर ‘द बर्निग ट्रक’ चा थरार\nनगर-सोलापूर मार्गावर तालुक्यातील नागलवाडी शिवारात ‘द बर्निग ट्रक’ चा थरार रविवारी पहाटे प्रवासी, वाहन चालकांनी अनुभवला. आगीत कसलीही जिवीतहानी झाली नसल्याची माहिती समजली आहे. ...\nअहमदनगर :डोळ्यांवर पट्टी बांधून रूद्र करतो पुस्तकवाचन\nअहमदनगर : डोळ्यावर चक्क पट्टी बांधून कोणतेही पुस्तक वाचन, डोळे बंद करून लीलया इकडून तिकडे विहार, एवढेच नव्हे तर लपलेली व्यक्तीसुद्धा वासाने शोधून काढणे... ही कुठली जादू किंवा चमत्कार नाही तर मिडब्रेन अ‍ॅक्टिव्हेशनची किमया असून लोणी बुद्रूक येथील रुद् ...\nअहमदनगर :नगर अर्बन बँकेची २२ कोटींची फसवणूक; सात जणांविरोधात गुन्हा\nनगर अर्बन को-आॅपरेटिव्ह बँकेची तब्बल २२ कोटी ९० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कर्जदार, जामिनदार व पुरवठादार एजन्सीचे संचालक अशा एकूण सात जणांविरोधात शनिवारी (दि. ३) कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...\nअहमदनगर :काँग्रेसच्या विचाराला डावलणे याचा अर्थ ‘फॅसिस्ट’ वृत्तीला ताकद देण्यासारखे बाळासाहेब थोरात : संगमनेरात पत्रकारांशी संवाद\nसंगमनेर : काँग्रेस हा केवळ पक्ष नसून तो एक विचार, तत्वज्ञान आहे. ते राज्यघटनेशी निगडित आहे. त्यामुळे हा पक्ष पुढील काळातही शाश्वत पद्धतीने काम करत राहणार आहे. - महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ...\nअहमदनगर :बेलवंडी पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे मोक्काअंतर्गत कारवाई झालेल्या आरोपीची जामिनावर मुक्तता\nश्रीगोंदा: बेलवंडी पोलीसांनी न्यायालयात आरोपपत्र उशीरा दाखल दाखल केले यामुळे श्रीगोंदा न्यायालयाने मोक्का अंतर्गत कारवाई झालेला आरोपी चेतन कदम आरोपी चेतन काळूराम कदम रा देवदैठण याची जामीनावर मुक्तता केली अशी माहिती समजली आहे या प्रकरणाची पोलिस उपाध ...\nअहमदनगर :धुक्यामुळे नाशिक-पुणे महामार्गावर मालवाहू ट्रक उलटला\nघारगाव : दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसाने अनेक भागात धुके पडले आहे. धुके पडल्याने ट्रक चालकाला गतिर���धकाचा अंदाज न आल्याने नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर संगमनेर तालुक्यातील आंबी फाटा येथे पुण्याच्या दिशेने जाणारा मालवाहू ट्रक रस्त्यावरच उलटला. ...\nअहमदनगर :अवकाळी पावसाचा फटका; 20 मेंढ्यांचा-कोकरांचा मृत्यू; मृत मेंढ्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता\nदरम्यान, माहिती मिळताच नांदूर खंदरमाळ गावचे तलाठी युवराज सिंग जारवाल,महसूल कर्मचारी गणेश सोनवणे, पशुवैद्यकीय अधिकारी भास्कर कुतळ यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. ...\nअहमदनगर :अवकाळी पावसाचा फटका ; २० मेंढ्यांचा व कोकरांचा मृत्यू ; मृत मेंढ्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता\nघारगाव (जि. अहमदनगर) : अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळ व खंदरमाळवाडी शिवारात २० मेंढ्या व कोकरांचा मृत्यू झाल्याची घटना (२ डिसेंबर) गुरुवारी सकाळी घडली. यात मेंढपाळांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ...\nअहमदनगर :बापरे... शेवगाव तहसील कार्यालयाच्या प्रांगणात प्रवेशद्वारावर युवकाने गळफास घेऊन संपवली जीवन यात्रा.\nशेवगाव : येथील तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या लिंबाच्या झाडाला, कापसाचा व्यापार करणाऱ्या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी समोर आली आहे. ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nभारत-पाक व्यापार सुरु झाल्यास ६ महिन्यात ६० वर्षाचा विकास होईल; सिद्धूचं पाकप्रेम पुन्हा उफाळलं\nCoronaVirus News: ओमायक्रॉनचा धोका वाढला असताना मोठा दिलासा; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली पॉझिटिव्ह बातमी\nNagaland Firing : नागालँडमध्ये हिंसाचार, गोळीबारात ११ जणांचा मृत्यू; गावकऱ्यांनी सुरक्षा दलाच्या गाड्या जाळल्या\nVideo : अमित ठाकरेंचं आवाहन; मनसे महाराष्ट्रभर राबवणार 'समुद्र किनारा स्वच्छता मोहीम'\n पाकच्या दहशतवादी संघटनांना पुन्हा घातले पाठिशी; भारत देणार चोख प्रत्युत्तर\nदिल्लीत आढळला ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण, महाराष्ट्रासह विविध राज्यात 5 जणांना लागण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/76927", "date_download": "2021-12-05T07:42:51Z", "digest": "sha1:2W5MWOD75I5L6SOXQFVTFFECHG7OGYT3", "length": 20017, "nlines": 198, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मोह | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मोह\n``साहेब, माझं स्वयंपाक-पाणी आटपलंय. बाईसाहेब त्यांच्या मैत्रिणींकडे गेल्यात न आता दोन-तीन तास तरी परत यायच्या नाहीत. तुमचं आणखीन काही काम असलं तर सांगा. अगदी कोणतंही आता दोन-तीन तास तरी परत यायच्या नाहीत. तुमचं आणखीन काही काम असलं तर सांगा. अगदी कोणतंही\nपुष्पाचं बोलणं थोडंसं उशीराच माझ्या मेंदूत शिरलं. मी माझी कादंबरी अगदी संपवतच आणली होती. शेवटची आणि अतिशय महत्वाची दोन प्रकरणं तेव्हढी राहिली होती. मग लगेच ती एका दिवाळी अंकाच्या संपादकाकडे पाठवायची होती.\nयाच विचारात असलेल्या मला, पुष्पा काय बोलतेय ते थोडंसं उशीराच लक्षात आलं. मी पुष्पाला वरपासून खालपर्यंत न्याहाळलं.\nआधी मी कोण ते थोडक्यात तुम्हाला सांगतो.\nमी एक प्रसिद्ध लेखक आहे. पूर्ण वेळ लेखक. मी तसा पूर्ण वेळ लेखक होऊ शकलो कारण दैवकृपेने वडलोपार्जित मोठ्या संपत्तीचा मी मालक झालो होतो. त्यामुळे उत्पन्नासाठी काही करायची गरज नव्हती. माझ्या लेखणीतून उतरलेलं लोकांना कमालीचं आवडतही होतं. आणि त्यामुळे लेखक म्हणून चांगली प्रसिद्धीही मला मिळाली होती. या प्रसिद्धीबरोबरच माझ्या लेखणीनं सीमासारखं रत्नही मला पत्नी म्हणून मिळवून दिलं होतं. सीमा स्वत: एका मोठ्या कंपनीत मोठ्या पदावर काम करत होती. तिला वाचनाची खूप आवड. त्यातच माझं लेखन आवडून ती प्रथम माझ्या लेखनाची चाहती झाली. नंतर मी तरुण असल्याचं आणि बऱ्यापैकी पैसेवालाही असल्याचं तिला जसं कळलं तसं ती एकदा मला प्रत्यक्ष भेटली आणि तिनं मला लग्नाची offerच दिली. या तीनही गोष्टी पाहून तिनं माझ्याशी लग्न करण्याचं ठरवल्याचंही तिनं मला स्पष्ट सांगितलं. मला तिचा हा प्रामाणिकपणा आवडला. तिच्यातही नाकारण्यासारखं काहीच नव्हतं. आम्ही लग्न केलं.\nआयुष्य पुरेपूर उपभोगण्याचा सीमाचा स्वभाव होता. माझाही तसाच होता. अर्थात त्याचे मार्ग आमचे वेगवेगळे होते. मला लेखनातून कमालीचा आनंद मिळत होता, तर सीमाला मौजमजा करण्यातून. तशी आम्ही दोघं मौज करत होतोच, भटकंती करत होतोच, परंतु सीमाचा चार मैत्रिणींचा खास groupही होता. मी तर त्यांना `चांडाळ चौकडी`च म्हणत असे. वर्षातून दोन-तीनदा तरी या चौघी पर्यटनास जात होत्या. मलाही त्या वेळी पुरेपूर एकांत मिळत असल्यानं मीही त्यावेळी माझ्या लेखनास पूर्ण न्याय देऊ ���कत असे. त्यामुळे हा काळ तर मला विशेष आवडत असे. माझ्या लाडक्या लेखणीस या काळात मला पूर्ण वेळ देता येत असे.\nआजही असाच काहीतरी भटकंतीचा plan ठरवण्यासाठी ही चांडाळ चौकडी कुणाच्या तरी एकीच्या घरी भेटणार होती आणि इकडे मी निवांत लेखन करत असताना पुष्पानं भलतीच offer दिली होती.\nमी पुष्पाकडे या नजरेने कधी पाहिलंच नव्हतं. खरं तर मला लेखन करत असताना बाकी जगाचं, बाकी गरजांचं फारसं भान कधी राहत नसेच. पण आज, पुष्पानं असा direct सवाल केल्यावर माझ्यातील पुरुष जागा झाला.\n``ठीक आहे. चल माझ्याबरोबर.`` मी पुष्पाला म्हणालो.\nमी तिला घेऊन माझ्या बंगल्यातील तळघरातील माझ्या खास अभ्यासिकेत घेऊन गेलो. आमच्या बंगल्याचा वरचा भाग चांगला सुशोभित असला तरी ही तळघरातील प्रशस्त खोली मात्र मी अगदी साधी ठेवली होती. एक लोखंडी खाट, टेबल-खुर्ची आणि दोन-तीन कपाटे.\nआम्ही खाली पोहोचताच पुष्पा सरळ त्या खाटेवर जाऊन बसली. मी तिच्या जवळ गेलो. तिच्या चेहऱ्याजवळ माझा चेहरा नेण्यासाठी वाकलो आणि माझ्या खिशाला लावलेली माझी लेखणी खाली पडली. ती घरंगळत थोडीशी त्या खाटेखाली गेली. मी खाली बसून वाकून ती उचलली आणि वर, पुष्पाकडे पहात उभा राहिलो.\n``पुष्पा, या खोलीत तू पहिल्यांदाच येत आहेस ना आता एक काम कर. खाली, या खाटेखाली तीन-चार ट्रंक आहेत. त्या बाहेर काढ. त्यात खूप जुनी, दुर्मिळ पुस्तकं आहेत. ती बाहेर काढ. ती फडक्यानं थोडीशी स्वच्छ करून त्या कपाटात लावून टाक. खूप दिवसापासून तुला हे काम सांगायचं होतं. आज तू स्वत:च काही काम मागितलंस आणि लक्षात आलं. तासाभरात होईल हे काम पूर्ण. आणि हे घे, या कामाचे वेगळे पाचशे रुपये. काम झालं की सरळ गेलीस तरी चालेल. मला आज ती कादंबरी संपवणे भाग आहे. त्यामुळे मला आता त्रास देऊ नकोस.``\nमी त्या खाटेच्या एका कोपऱ्यात पाचशेची नोट ठेवली आणि पुष्पाच्या पडलेल्या चेहऱ्याकडे न पाहता वरच्या दिशेने चालू लागलो.\nमी थेट, आतील जिन्यानं माझ्या दुसऱ्या मजल्यावरच्या अभ्यासिकेत पोहोचलो. तेथील खिडकी किंचित बाजूला करून मी आमच्या बंगल्याच्या खाली पाहिलं. सीमा आणि तिच्या मैत्रिणी दबक्या पावलानं गेटच्या बाहेर पडत होत्या. प्रत्येकीच्या हातात मोबाईल होते. त्यातील कोणत्या तरी एका मोबाईलवर तळघरातील साऱ्या घटनांचे live प्रक्षेपण होत होते, याबाबत माझ्या मनात काडीचीही शंका नव्हती. मी पुष्पाच्या अंगाला हात जरी लावला असता, तरी ही चांडाळ चौकडी latch उघडून तळघरात धावत सुटली असती.\nमी अनेक पोलिसीकथा लिहिल्या होत्या. त्या लिहिताना मला माझ्या पोलीसमित्राने वेळोवेळी सांगितलेल्या अनेक घटना आणि किश्श्यांचा उपयोग होत होता. एकदा असंच त्याला भेटायला गेलो असताना तिथे एक गुप्तहेर बसला होता. त्यांच्यात छुप्या कॅमेराच्या प्रकारांविषयी चर्चा चालू होती. हे कॅमेरे कसे आणि कुठे लावायचे, त्यानं कसं कसं चित्रीकरण होतं हे सारं मलाही तेव्हा बघायला मिळालं होतं.\nमाझी खाली पडलेली लेखणी उचलताना मला पुष्पाच्या ड्रेसवर विशिष्ट ठिकाणी लावलेला तो कॅमेरा अचानक दिसला होता.\nया चांडाळ चौकडीनं माझं हे असं स्टिंग operation करायचं का ठरवलं होतं, हे माझ्यासाठी कोडंच होतं. कदाचित याचा खुलासा कधीच होणार नव्हता.\nनको त्या मोहात अडकल्याने माझ्यावर येऊ घातलेल्या अतिशय मोठ्या संकटातून माझ्या लाडक्या लेखणीनं आज मला वाचवलं होतं, एवढं मात्र खरं...\nकुठेतरी वाचलीये छान आहे\n@ किल्ली:- नम्र खुलासा. आपल्याला ही कथा कुठेतरी वाचल्यासारखी वाटतेय. परंतु मला आजच सुचलेली ही कथा असून यापूर्वी मी वाचलेल्या कुठल्याही गोष्टीवर ही आधारलेली नाही. त्यामुळे तसे वाटल्यास कृपया निव्वळ योगायोग समजावा\nकदाचित कथेची धाटणी same असू शकते\nत्याला आधीच समजलं होतं बायको पाळत ठेवून आहे ही theme वाचलीये, exact कथा नाही. बहुतेक फेबु वर\nहल्ली होतं असं देजा वू\nसगळेच पुरुष संधीविना चारित्र्यवान असतात..\nअभिप्रायांसाठी सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद\nmi_anu, कविन, प्राचीन, सुमुक्ता, आनन्दा, म्हाळसा, जाई - मनापासून आभार\nछान आहे कथा, ट्विस्ट आवडला\nछान आहे कथा, ट्विस्ट आवडला\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/cadbury-dairy-milk", "date_download": "2021-12-05T07:55:34Z", "digest": "sha1:HUWFV342VYNNCGDFA5VPZP4LNJVH2C46", "length": 12246, "nlines": 235, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nकुछ खास है हम सभी में, चर्चेत असलेली कॅडबरीची जाहिरात पाहिलीत का पहाल तर म्हणाल, वाह वाह\nसोशल मीडियावर नेहमीच कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीविषयी, बातमीविषयी, व्हिडीओविषयी चर्चा सुरु असतात. अलीकडेच, कॅडबरी डेअरी मिल्कची (Cadbury Dairy Milk) एक नवीन जाहिरात सोशल मीडिया ...\nOmicron | दिल्लीत सापडलेला ओमिक्रॉन रुग्ण टांझानियामधून आल्याची माहिती\n, काय करावं आणि काय नाही; डॉ. भोंडवेंनी दिला सल्ला\nAurangabad | औरंगाबादमध्ये कोल्ड्रिंक्सची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात, नागरिकांनी पळवले बॉक्स\nसाहित्य संमेलनाचा आज पवारांच्या उपस्थितीत समारोप\nअवकाळी पावसानंतर डोंबिवलीत दाट धुक्याची चादर, हवेत गारवा\nताज्या बातम्या2 hours ago\nभाजपनंच 180 एमएलटी पाणीकपात पुणेकरांना सहन करायला लावली, जयंत पाटलांचं फडणवीसांना प्रत्युत्तर\nबीडमध्ये आगार प्रशासनाकडून आंदोलन उधळून लावण्याचा प्रयत्न; महिला कर्मचाऱ्यांना आश्रू अनावर\nJalana | नागरिकांनी कोव्हिड संदर्भातील नियम आणि सूचनांचं पालन करावं, राजेश टोपेचं आवाहन\nओमिक्रॉनबाधित रुग्ण महाराष्ट्रात आला तेव्हा विमानतळावर RTPCR सुविधा नव्हती – प्रदीप आवटे\nMumbai | राज्यात ओमिक्रॉनचा शिरकाव, नागरिकांमध्ये धाकधुक वाढली, डॉ. रवी गोडसे काय म्हणाले \nKiara Advani| रास्पबेरी पिंक लेहेंगा परिधान करुन कियारा अडवाणीने लावली इंटरनेटवर आग , लेहेंग्याची किंमत ऐकून अवाक व्हाल\nफोटो गॅलरी37 mins ago\nTravel Special : लग्नाआधी मित्रांसोबत चिल करायचंय मग ‘या’ खास ठिकाणी बॅचलर पार्टी करा\nFace Pack : हिवाळ्यात ‘हे’ घरगुती फेसपॅक त्वचेवरील चमक वाढवण्यास मदत करतील\nRasika Sunil Honeymoon | मालदिवच्या निळ्याशार समुद्रात रसिका सुनीलचे निवांत क्षण\nफोटो गॅलरी3 hours ago\nWinter Food : हिवाळ्यात दररोजच्या आहारामध्ये ‘या’ पदार्थांचा समावेश करणे फायदेशीर\nलाईफस्टाईल फोटो3 hours ago\nLavender Oil : निरोगी त्वचेसाठी अशा प्रकारे लॅव्हेंडर तेलाचा वापर करा, वाचा\nWinter Care : कोरडेपणामुळे चेहरा निस्तेज झाला आहे तर ‘हे’ घरगुती उपाय फायदेशीर\nChandra Darshan 2021: सूर्यग्रहणानंतरचे चंद्रदर्शन तुमचे नशीब बदलून टाकेल\nMars Transit Zodiac | आता वाईट काळ संपलाच म्हणून समजा , मंगळ ग्रह दिशा बदलणार, 4 राशींचे नशीब पालटणार\nफोटो गॅलरी18 hours ago\n4 Dec 2021 Surya Grahan 2021 Photos | वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाचे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल “हिरा है सदा के लिए”\nOmicron | दिल्लीत सापडलेला ओमिक्रॉन रुग्ण टांझानियामधून आल्याची माहिती\nNagpur Jobs | आयटीतील विद्यार्थ्यांना आले सुगीचे दिवस, अभियांत्रिकी महाविद्यालयांत मुलाखती\nआठ वर्षात 12 महिलांना लग्नाचं आमिष, मुंबईतील भामट्याला अटक\nपक्ष बांधणीसाठी कधी बैलगाडीतून तर कधी घोड्यावरून; आशिष शेलारांच्या घोडदौडीने भाजपला बळ, मुंबईत सलग दुसऱ्यांदा शेलारांचा करिश्मा चालणार\nदत्तात्रय भरणेंची संवेदनशीलता, अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले, जखमीला पाठवलं रुग्णालयात\nमी किंवा मटन दोघांपैकी एकाला निवड; पतीची पत्नीकडे अजब मागणी, बायकोने निवडले चक्क मटन\nSkin Care : दही आणि काकडीची पेस्ट चेहऱ्याला लावा आणि तजेलदार त्वचा मिळवा\nयंदाच्या सवाई गंधर्व महोत्सवावर ओमीक्रॉनचे सावट ; आयोजक घेणार उपमुख्यमंत्र्यांची भेट\n..तर Emergency Fund अडचणीच्या वेळी कामी येणार, किती अन् कशी गुंतवणूक करावी\nKiara Advani| रास्पबेरी पिंक लेहेंगा परिधान करुन कियारा अडवाणीने लावली इंटरनेटवर आग , लेहेंग्याची किंमत ऐकून अवाक व्हाल\nफोटो गॅलरी37 mins ago\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%B0_%E0%A4%AC%E0%A4%B8_%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE", "date_download": "2021-12-05T08:30:37Z", "digest": "sha1:WGN25OX5C6PYKM6IWM6NDG6A5KJCB3A4", "length": 3935, "nlines": 70, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दिल्ली-लाहोर बस सेवा - विकिपीडिया", "raw_content": "\nलाहोर-दिल्ली बस सेवा ही भारत व पाकिस्तानमधील आंतरराष्ट्रीय बस सेवा आहे. याचे पाकिस्तानातील नाव सदा ए सरहद असे आहे.\nही सेवा कारगिल युद्धानंतर खंडित करण्यात आली नव्हती परंतु २००१मधील भारतीय संसदेवरील हल्ल्यानंतर काही काळ ही सेवा खंडित होती.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ जून २०१८ रोजी २१:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahitilake.com/", "date_download": "2021-12-05T07:39:19Z", "digest": "sha1:NNVOXAAG3E5WLC4MOOFV7H5GZRPAOUXK", "length": 4117, "nlines": 52, "source_domain": "mahitilake.com", "title": "Home - माहितीलेक", "raw_content": "\nऑनलाईन पैसे कमावण्याचे मार्ग\nब्लड प्रेशर म्हणजे काय..\nसेकंड हॅन्ड कार घेताय\nभारत सरकार का भरपूर पैसे छापत नाही\nक्रिप्टो करेंसी म्हणजे का���\nमंदिरात घंटा का बांधली जाते\nडोक्यात केमिकल लोचा झाला म्हणजे काय\nव्यवसायामध्ये उतरण्याआधी बऱ्याच गोष्टी आहेत, ज्या माहिती असणे आवश्यक असतात. व्यवसाय कुठला का असेना. त्याला चालवण्याचे काही सूत्रे असतात व्यवसाय तर खुप लोक करतात, परंतु तो सुरळीत फक्त काहीशीच लोक चालवू शकतात. व्यवसाय चालू करण्याआधी या गोष्टी तुम्हाला माहिती असणे, खूपच गरजेचे आहे. ते म्हणतात ना, चुकांमधून शिका त्याच प्रमाणे अभ्यास केलेल्या आणि स्वतः अनुभवलेल्या गोष्टी या पुस्तकात दिलेल्या आहे, ज्यामुळे तुम्हाला व्यवसाय चालू करण्याआधी खूप मौल्यवान ठरतील.\nया पुस्तकात, तुम्हाला काय काय शिकायला मिळणार\n१) व्यवसायच का करायचा.. २) मी व्यवसाय करायला तयार आहे का.. २) मी व्यवसाय करायला तयार आहे का.. ३) व्यवसाय कसा सुरू करावा.. ३) व्यवसाय कसा सुरू करावा.. ४) व्यवसाय का अयशस्वी होतात.. ४) व्यवसाय का अयशस्वी होतात.. ५) भारतात अयशस्वी झालेले उद्योग ६) व्यवसाय कुठला करायचा ५) भारतात अयशस्वी झालेले उद्योग ६) व्यवसाय कुठला करायचा ७) कमी गुंतवणुकीत करण्यासारखे व्यवसाय ८) ऑनलाईन पैसे कमावण्याचे मार्ग ९) महिलांसाठी गृह उद्योग १०) व्यवस्थित व्यवसाय चालवणारे गुणसूत्र\nमाहितीलेक हे आरोग्य, व्यवसाय, अर्थशास्त्र, इतिहास, सामान्य ज्ञान, निसर्ग, प्राणिजगत, विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधी माहिती पुरवणारे सर्वात मोठे व्यासपीठ आहे.\nतुम्हाला मोफत माहिती Whatsapp वर हवी असल्यास Open या बटण वर क्लिक करा..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/pankaj-tripathi-lends-support-to-ncb-mhgm-571168.html", "date_download": "2021-12-05T07:09:40Z", "digest": "sha1:LZ7XA3MRVYN3EFAX5XGK6SAM2DUX56Q6", "length": 6738, "nlines": 81, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "रिल लाईफमध्ये अफूचा व्यवसाय करणारे कालिन भैया झाले NCB चे अँबेसिडर – News18 लोकमत", "raw_content": "\nरिल लाईफमध्ये अफूचा व्यवसाय करणारे कालिन भैया झाले NCB चे अँबेसिडर\nरिल लाईफमध्ये अफूचा व्यवसाय करणारे कालिन भैया झाले NCB चे अँबेसिडर\nया नव्या प्रोजेक्टबाबत पंकजनं देखील आनंद व्यक्त केला आहे. तो ही नवी भूमिका साकारण्यासाठी उत्सुक आहे.\nमुंबई 27 जून: मिर्झापुर या सुपरहिट वेब सीरिजमधून नावारुपास आलेला पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) आज बॉलिवूडमधील आघाडिचा अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्याच्या याच लोकप्रियतेचा फायदा उचलण्याचा निर्णय NCB नं घेतला आहे. त्याला नारक��टिक्स कंट्रोल ब्यूरोचा ब्रँड अँबेसिडर करण्यात आलं आहे. आता तो अंमली पदार्थांबाबत जनजागृती करणार आहे. शिवाय देशातील तरुण पिढीला व्यसनमुक्त करण्यासाठी NCBला मदत करणार आहे. बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना नोकरांच्या भूमिका का देतात अशोक सराफांनी सांगितलं सत्य मिळालेल्या माहितीनुसार काही महिन्यांपूर्वी पटनामधील NCB विभागानं या नव्या प्रकल्पाबाबत पंकज त्रिपाठीशी चर्चा केली होती. अन् त्यानं देखील यावर लगेचच होकार दर्शवला होता. परंतु हा प्रकल्प कशा प्रकारे आमलात आणायचा याबाबत कुठलीही रुपरेषा ठरवण्यात आली नव्हती. अनेक महिन्यांच्या चर्चेनंतर आता या नव्या प्रकल्पाची रुपरेषा ठरवण्यात आली आहे. पंकजची इमेज क्लिन आहे. सोबतच तो लोकप्रिय आहे. आणि कुठल्याही प्रकारचं व्यसन करत नाही. त्यामुळं अंमली पदार्थांविरोधात जनजागृती करण्यासाठी NCBनं पंकजचीच निवड केली. चाहत्यांची अनोखी जिद्द; राम चरणला शुभेच्छा देण्यासाठी 231KM केला पायी प्रवास या नव्या प्रोजेक्टबाबत पंकजनं देखील आनंद व्यक्त केला आहे. तो ही नवी भूमिका साकारण्यासाठी उत्सुक आहे. देशातील तरुण पिढी आपल्या डोळ्यांसमोर अंमली पदार्थांच्या मागे वाया जात आहे. प्रशासन वारंवार ड्रग्जचा धंदा करणाऱ्यांवर कारवाई करते. पण जो पर्यंत त्याची मागणी वाढत राहिल तो पर्यंत हा अनधिकृत व्यवसाय रोखता येणार नाही. अन् यासाठी लोकांना जागृत करायला हवं. व्यसन करण्याचे विपरित परिणाम त्यांना समजावून सांगायला हवे. त्यासाठी पंकजनं हे नवं आव्हान स्विकारण्याचा निर्णय घेतला आहे.\nरिल लाईफमध्ये अफूचा व्यवसाय करणारे कालिन भैया झाले NCB चे अँबेसिडर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.paklim.org/vocabular/how-to-get-rid-of-canker-sores-reddit/", "date_download": "2021-12-05T08:54:03Z", "digest": "sha1:EUSNS4D7YY4ND4FUU4Y5MO4PT5EQPB4I", "length": 15071, "nlines": 47, "source_domain": "mr.paklim.org", "title": "कॅन्सर फोड reddit लावतात कसे २०२०", "raw_content": "\nकॅन्सर फोड reddit लावतात कसे\nकॅन्सर फोड reddit लावतात कसे\n जर आपण थेट 3% हायड्रोजन पेरोक्साइड वापरत असाल तर. करू नका. आपल्याकडे एकच व्रण असल्यास, बहुधा ट्रॉमामुळे होते. आपल्याकडे एकापेक्षा जास्त असल्यास आणि / किंवा ते थोड्या वेळाने परत येत असतील तर बहुधा आपल्याकडे वारंवार phफथस स्टोमायटिस असेल (कॅन्कर फोडांचे फॅन्सी नाव… .जसे थंड घसासारखेच नसतात). अल्सर हे वैद्यकीय स्थिती, विशिष्ट औषधे, व्हिटॅमिनची कमतरता, संक्रमण आणि तणावामुळे देखील होऊ शकते… सहसा ते स्वयं-मर्यादित असतात, म्हणजे दोन आठवड्यांपेक्षा कमी काळात उपचार न घेता निघून जातात.\nया दरम्यान आपण काय करू शकता नवीन मऊ-ब्रीस्टेड ब्रश मिळवा आणि सोडियम लॉरेल सल्फेट असलेली टूथपेस्ट टाळा; एक पेंढा सह प्या, कठोर कुरकुरीत अन्न, मसालेदार अन्न, गरम पातळ पदार्थ, च्युइंग गम आणि सिगारेट टाळा. इतर गोष्टी ज्या मदत करु शकतात: बाळाला दात पाडण्याचे उपाय N बेंझोकेन असलेली एक जेल; किंवा ~ मॅट्रिकेरिया रिकुटिटा (जर्मन कॅमोमाईलचा पांढरा पावडर). आपल्याला केवळ कॅमोमाइल असोशी नसल्यास आपण ते वापरू शकता. Mag मॅग्नेशियाचे दूध थेट अल्सरवर सूती स्वाबसह लागू होते.\nडॉक्टर / दंतवैद्याकडे कधी जावे जर ते तीन आठवड्यांपर्यंत कायम राहिले तर ते पुन्हा प्रकट होत राहतात, ते अधिक लाल, अधिक वेदनादायक, मोठे होतात, त्यांना रक्तस्त्राव होतो किंवा आपल्याला सूजलेल्या लिम्फ नोड्स किंवा ताप सारखी इतर लक्षणे दिसतात. आपले डॉक्टर / दंतचिकित्सक सर्वोत्तम उपचारांचे मूल्यांकन करतील आणि सुचवतील.\nआपल्याला अधिक माहिती येथे मिळू शकेल:\nकॅन्कर घसा उपचार आणि औषधे - मेयो क्लिनिक\nआशा आहे कि तुम्हाला चांगल वाटत असेल.\nही एक मोठी चूक असेल. जरी ते घसा बरे करते (जे मला वाटत नाही असे होईल) अशक्तपणा येण्याची शक्यता जवळजवळ 50% पेक्षा जास्त वेदना देते. मी माझ्या तोंडाच्या अल्सरवर मीठ ठेवले होते आणि ते इतके वेदना झाले की मी मूर्छित झालो आणि माझ्या बाथरूममध्ये पडलो. सुदैवाने मला जास्त दुखापत झाली नाही, फक्त थोडासा फ्रॅक्चर. मी तुम्हाला सल्ला देतो की तोंडाच्या अल्सरवर किंवा कॅन्सरच्या घसावर काहीही ठेवू नका. त्यांना स्वत: ला बरे करू द्या. यूट्यूब व्हिडिओ अनुसरण करू नका. त्यांच्या मतांसाठी त्यांनी चुकीची माहिती पसरविली. निसर्गाने त्याचे कार्य करू द्या. जर वेदना खूप तीव्र असेल तर त्यावर एक आईस क्यूब लावा किंवा आईस्क्रीम घ्या. हे तात्पुरते निरुपद्रवी पेन किलर म्हणून कार्य करून प्रभावीपणे मदत करते. मी पुनरावृत्ती करतो वैद्यकीय गोष्टींसाठी YouTube व्हिडिओ अनुसरण करत नाही. जेव्हा आपल्या शरीरात व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्सची कमतरता असते तेव्हा तोंडाचे अल्सर दिसतात. आपण व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्सच्या गोळ्या घेण्याचा प्रयत्न कर��� शकता. जरी या गोळ्या अल्सर बरे करण्यास मदत करतात परंतु तोंडाच्या अल्सरला पुन्हा पुन्हा दिसण्यापासून ते नक्कीच प्रतिबंधित करते.\nमीठ, हायपरटॉनिक असल्याने, अर्थातच ते सामान्य पेशींपेक्षा जास्त प्रमाणात असमानता आहे, ज्यामुळे बॅक्टेरियाच्या पेशीच्या बाहेरील पाण्याच्या हालचालीमुळे बॅक्टेरियाच्या पेशी संकोचित होतात. यामुळे डिहायड्रेशन आणि बॅक्टेरियाच्या पेशीचा अंतिम मृत्यू होतो. व्रण वर मीठ टाकण्याने संक्रमण थांबते किंवा थांबते, परंतु हे सहसा करण्यापेक्षा कित्येक पटीने वाढते. संक्रमण नसल्याने बरे करणे वाढविले जाते.\nअल्सर नष्ट करण्यापासून आपण काय म्हणालो ते मला समजत नाही .. श्लेष्माच्या क्षोभमुळे अल्सर होतो .. कारणे असंख्य असू शकतात .. व्हिटॅमिनची कमतरता (सामान्यत: बी कॉम्प्लेक्स ग्रुप आणि व्हिटॅमिन सी), ओटीपोटासह पोटाची तीव्रता रोग, औषधाने प्रेरित इत्यादी. क्वचितच ते संसर्गामुळे होऊ शकतात .. मला असं वाटत नाही की मीठ यापैकी कोणत्याही परिस्थितीत मदत करेल .. जर तुम्हाला वारंवार अल्सर येत राहिल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे शहाणपणाचे ठरेल. त्यांचे कारण ..\nहां मीठ जीवाणू नष्ट करते आणि तोंडाच्या व्रण होताच आपण तो ठेवल्यास संसर्ग होण्यापासून वाचवतो. किंवा नंतर, खरोखर काही फरक पडत नाही. होय हे स्टिंग होईल परंतु हे आपल्या वेदना सहनशीलतेवर अवलंबून आहे. माझ्याकडे आत्ताच एक आहे आणि त्यावर मीठ एक मोठा प्रमाणात ओतला आणि ते 4-10 च्या सारखे अडकले. पुन्हा ते प्रत्येक व्यक्तीच्या वेदना सहनशीलतेवर अवलंबून असते. पुढे जा आणि थोडे मीठ घाला, बसा कारण थोड्या प्रमाणात लोक वेदनांमुळे अशक्त झाले आहेत. :)\nए 2 ए साठी धन्यवाद\nमला असा अंदाज आहे की अल्सर म्हणजे काय यासंबंधित आपल्या मनात एक गोंधळ आहे. एपिथेलियमच्या निरंतरतेमध्ये अल्सर हा एक उल्लंघन आहे. वर सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या घटकांमुळे हे होऊ शकते जसे की विटची कमतरता इ\nतुमच्या प्रश्नाकडे परत येताना मला वाटते की तुम्ही काय विचारत आहात मीठचा बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ अल्सर बरे करण्यास मदत करेल की नाही; तो नाही. उलटपक्षी, अल्सरवर मीठ लावण्याने आपण बरे होण्याने ते बरे होण्यास विलंब होईल.\nटीएलडीआर- मीठ अल्सर बरे करणार नाही.\nखरं तर मी ही पद्धत वापरली आहे… .आपल्या सर्वांनाच आश्चर्य व��टेल की तोंडाच्या व्रणातून मुक्त होण्यासाठी ही एक सुपरफास्ट पद्धत आहे… एका दिवसानंतर मला त्याचा परिणाम चांगला आला परंतु ते अप्राय मिठाच्या नंतर तुम्हाला खूप त्रास देईल आणि जर आपण आपल्यास घासू शकत असाल तर बोट नंतर नक्कीच आपल्या तोंडाचा अल्सर कापला जाईल आणि रक्त येईल आणि उर प्रोबलेम सोडवेल …… मी जेव्हा जेव्हा असे करतो तेव्हा मला निकाल मिळतो\nमीठ थेट वापरणे चांगले नाही.\nत्याऐवजी गार्लेसाठी खारट पाणी घ्या. मीठातील आयोडिन शुद्ध करण्यास मदत करेल आणि बरे होण्यास मदत करेल. त्यानंतर तुम्ही तोंडाच्या अल्सरवर “हाय-ओरा” जेल (हिमालय कंपनी) लावू शकता.\nव्हिटॅमिनची कमतरता टाळण्यासाठी तोंडी स्वच्छता ठेवा आणि फळे घ्या. आले आणि लसूण सोबत ताक घ्या म्हणजे पचन सुधारेल.\n यामुळे दुखापत होईल आणि हे प्रकरण आणखीनच खराब करेल.\nआपल्या जवळच्या फार्मसीमध्ये टन मलहम उपलब्ध आहेत, एक ट्यूब घ्या आणि ते लागू करा आणि दरम्यान अल्सर बरे होईपर्यंत साधे घर शिजवलेले मसालेदार कमी तेलकट खावे जे मऊ आणि चवण्यास सोपे आहे.\nहे दुखेल, बरेच काही, परंतु हे सर्व काही आहे, बरा नाही.\nयामुळे बर्‍याच वेदना होतात ... जास्त काळ अनावश्यक चिडचिडपणामुळे गुंतागुंत निर्माण होते.\nवर पोस्ट केले ११-०९-२०२०\nकसे चालू करावे ते स्मोक् मॅग 225 डब्ल्यूरात्री उडता कसे खेळायचेप्रगतिशील रॉक गाणे कसे लिहावेपेपलला पाराशी कसे जोडावेसीडी वर 80 मिनिटांपेक्षा जास्त कसे बर्न करावेस्क्रू ड्रायव्हरने चेवी ट्रक कसा सुरू करावाशेजारचे वर्णन कसे करावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/hsc/", "date_download": "2021-12-05T07:27:37Z", "digest": "sha1:SL2T5JZPCOKNKRUQOKRX5E6RPSUZAPMH", "length": 14727, "nlines": 181, "source_domain": "policenama.com", "title": "HSC Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nACP Gajanan Tompe | पुण्यातील कोथरूड विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त गजानन टोम्पे यांची…\nPune ACP Transfers | पुण्यातील 6 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या \nPune Crime | पुण्यात PMPML बस आदळल्याने प्रवाशाच्या मणक्यात गॅप, बस चालकाविरुद्ध FIR\nSSC – HSC Exam Fee Refund | विद्यार्थ्यांना मोठा दिलासा रद्द झालेल्या 10 वी, 12 वी परीक्षेचे…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - SSC - HSC Exam Fee Refund | कोरोनाच्या पार्श्वभुमीवर राज्यातील शाळा, महाविद्यालये बंद होती. या पार्श्वभुमीवर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमि�� शिक्षण मंडळाने 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा देखील रद्द…\nSSC Result | महाराष्ट्र 10 वी (SSC) चा निकाल 15 जुलैपर्यंत होईल घोषित, ‘या’ पध्दतीनं…\nHSC Exam : ठाकरे सरकारचा निर्णय राज्यातील इयत्ता 12 वीच्या परीक्षा अखेर रद्द\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत इयत्ता 12 वीची परीक्षा (12th exam) रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापनाची…\nलोकसभा सचिवालयात 12 वी ते MBA उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी, 90 हजार पगार, जाणून घ्या\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - लोकसभा सचिवालयामध्ये विविध जागांवर भरती निघाली आहे. या भरतीमध्ये हेड कॉन्सल्टंट, सोशल मीडिया मार्केटिंग (सीनियर कन्सल्टंट), सोशल मीडिया (ज्युनियर कन्सल्टंट), ग्राफिक डिझायनर, सीनियर कंटेंट रायटर (हिंदी), ज्युनिअर…\n#HSCExam : ‘इथे’ मिळते १०० रुपयांत एक उत्तर\nनांदेड : पोलीसनामा ऑनलाईन - परीक्षा म्हटलं की काॅपी आणि फसवणुकीचे प्रकार हे घडतातच. सध्या बारावीची परीक्षा सुरू आहे. नुकतेच परीक्षा सुरू होऊन दोन दिवस झाले अशातच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बारावी परीक्षेच्या केंद्राबाहेर अवघ्या…\nमास्तरांचा पुन्हा असहकार, बारावी परिक्षेकडे पाठ फिरवण्याचा इशारा\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या विविध मागण्या दीर्घकाळ प्रलंबित असून आश्वासित आणि मान्य मागण्यांची पूर्तता व अंमलबजावणीसाठी संपूर्ण राज्यभर ११ जानेवारीपासून टप्प्याटप्प्याने आंदोलन केले जाणार आहे. शासनाने याची…\nदहावी-बारावी बोर्ड परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईनदहावी बारावीच्या परीक्षांच्या संभाव्य तारखा यंदा लवकर जाहीर करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक (इयत्ता दहावी) आणि उच्च माध्यमिक (बारावी) बोर्डाच्या परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.…\nबारावी फेरपरीक्षेचा निकाल जाहीर\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईनमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांतर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल शुक्रवारी २४ ऑगस्ट रोजी दुपारी जाहीर झाला आहे. यात १ लाख २ हजार १६०…\nबारावी फेरपरीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईनमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या १२ वीच्या फेरपरीक्षेचा निकालाची तारीख मंडळाकडून जाहीर करण्यात आली आहे. बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल शुक्रवारी…\nबारावीचा निकाल ८८. ४१ टक्के, यंदाही मुलींनीच मारली बाजी\nमुंबई: पोलीसनामा ऑनलाईनमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. एचएससी बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी पत्रकार परिषद घेत निकाल…\nMadhurima Tuli | बिग बाॅस फेम मधुरिमा तुलीचा निळ्या…\nRanbir Kapoor | रणबीरने मारली आलियाच्या लेहंग्याला लाथ;…\nShalmali Kholgade | शाल्मली खोलगडेनं बांधली प्रियकरासोबत…\nSapna Chaudhary | सपना चौधरीच्या ‘या’ गाण्याने…\nBigg Boss 15 | ‘लग्न करुन पळून गेला’, पतिवर आरोप…\nBombay High Court | ‘या’ प्रकरणात शिवसेना माजी…\nPune Rural Police | पुणे ग्रामीण पोलिसांकडून नारायणगाव,…\nACP Narayan Shiragavkar | सहाय्यक पोलिस आयुक्त नारायण…\nACP Gajanan Tompe | पुण्यातील कोथरूड विभागाचे सहाय्यक पोलिस…\nPune ACP Transfers | पुण्यातील 6 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या…\nLink PAN to LIC Policies | LIC ने आपल्या ग्राहकांसाठी आणली…\nअवघे 7 हजार देऊन खरेदी करा जास्त मायलेजच्या TVS Sport चे…\nPune Crime | पुण्यात PMPML बस आदळल्याने प्रवाशाच्या मणक्यात…\nNew Wage Code | वेतन वाढीच्या आनंदावर ‘टाच’…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nACP Narayan Shiragavkar | सहाय्यक पोलिस आयुक्त नारायण शिरगावकर यांची विश्रामबाग…\nPune News | भारतातील पहिलीच घटना चक्क ‘इनक्यूबेटर’मध्ये…\nDevendra Fadnavis | काँग्रेस वगळून देशात आघाडी करण्याला शरद पवारांची…\n शाळेत जाताना दोन सख्ख्या भावांना बसनं…\nAb De Villiers | विराट आणि ABD पुन्हा येणार ‘एकत्र’ \nJournalist Vinod Dua | ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे निधन\nBeed Crime News | पत्नीचं शेजार्‍याशी ‘झेंगाट’ असल्याचं पतीला समजलं, बायकोच्या अनैतिक संबंधास कंटाळून 37…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://smkc.gov.in/SMKC_Citizen_Charter_Forms.aspx", "date_download": "2021-12-05T07:04:03Z", "digest": "sha1:X7I6XKDBAQ4WUF6CXSWBBA5HBRNSPCRZ", "length": 4934, "nlines": 97, "source_domain": "smkc.gov.in", "title": "Sangli, Miraj & Kupwad Municipal Corporation. All Rights Reserved.", "raw_content": "\nसांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका\nमागणी व संकलन तपशील\nजन्म व मृत्यू विभाग\nजन्म नोंद व जन्म दाखला\nमृत्यू नोंद व मृत्यू दाखला\nआरोग्य आणि स्वच्छता विभाग\nप्रभाग समिती क्र 1\nप्रभाग समिती क्र 2\nप्रभाग समिती क्र 3\nप्रभाग समिती क्र 4\nपोटनिवडणूक प्रभाग क्र :- १६ अ\nसांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका प्रभाग क्र :- १६ अ पोटनिवडणूक अ\nउमेदवाराने नामनिर्देशनपत्र Registration करण्याची लिंक.\nमुखपृष्ठ | सांगलीचा इतिहास | सा. मि. कु महानगरपालिका विषयी | तक्रारी उत्तरदायित्वास नकार आणि धोरणे | नियम व अटी|संपर्क\n© हे सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/topics/university/", "date_download": "2021-12-05T07:23:30Z", "digest": "sha1:H3TNS3Y7OZZ4TPIQPMUM27PJUS3FNNJS", "length": 15167, "nlines": 143, "source_domain": "www.lokmat.com", "title": "विद्यापीठ मराठी बातम्या | university, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.com", "raw_content": "\nरविवार ५ डिसेंबर २०२१\nकोरोना वायरस बातम्याभारत विरुद्ध न्यूझीलंडलोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्डसओमायक्रॉनममता बॅनर्जीकंगना राणौतबीसीसीआयलोकमत डिजीटल इन्फ्लूअन्सर ॲवॉर्ड २०२१नवाब मलिक बिग बॉस मराठी\n12:22 PM जम्मू-काश्मीर: गुलमर्गमध्ये मोठी हिमवृष्टी; संपूर्ण परिसरात बर्फाची चादर\n12:01 PMट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील टीम इंडियाच्या कामगिरीवर सौरव गांगुलीचं परखड मत; म्हणाला, ४-५ वर्षांत...\n11:40 AM देशात ओमायक्रॉनचा पाचवा रुग्ण आढळला; टांझानियाहून दिल्लीत परतलेल्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह\n11:29 AMIND vs NZ, 2nd Test Live Updates : दहा विकेट्स घेणाऱ्या एजाझ पटेलचं अभिनंदन करण्यासाठी राहुल द्रविड, विराट कोहली पोहोचले किवी ड्रेसिंग रुममध्ये\n11:22 AM देशातील ५० टक्के नागरिकांचं लसीकरण पूर्ण; केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांची माहिती\n10:49 AMसारा तेंडुलकरची Date Night, फोटो झाले व्हायरल; जाणून घ्या कोण आहे तिच्यासोबत\n10:14 AMT10 League Final : ६,६,६,६,६,६,६...; आंद्रे रसेलची चौकार-षटकारांची आतषबाजी, १६ चेंडूंत कुटल्या ७८ धावा\n10:10 AM जळगाव : जुन्या वादातून पवन मुकुंदा सोनवणे (२५, रा. आदीत्य चौक, रामेश्वर काॅलनी) या तरुणाचा खून झाला आहे. रात्री ११ वाजता त्याच्यावर चाकू हल्ला झाला होता. आज सकाळी त्याची प्राणज्योत मालवली.\n10:05 AM मयांक अग्रवालचे अर्धशतक, च��तेश्वर पुजारासह पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी, भारताकडे ३६३ धावांची आघाडी\n09:59 AMममता बॅनर्जींनी आदित्य ठाकरेंकडे केली 'ही' मागणी; राऊतांनी सांगितला भेटीदरम्यानचा किस्सा\n09:48 AM नाशिक- बेमोसमी पावसानंतर नाशिक मध्ये नंतर हळूहळू थंडी वाढू लागली असून आज सकाळी अवघे नाशिक शहर धुक्यात हरवले होते. सकाळी धुक्यामुळे गोदकाठ आणि रस्तेही हरवले होते. आज सकाळी 17.9 अंश सेल्सिअस अशा किमान तापमानाची नोंद झाली.\n09:19 AMनवा पक्ष स्थापन करणार का गुलाम नबी आझाद म्हणाले, \"राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही\"\n11:15 PM'खुशाल कारवाई करा, काळजी करू नका', अमित शहांचे आयपीएस अधिकाऱ्यांना आदेश\n11:00 PM हुबळीतील आयुर्वेदिक कॉलेजचे दोन विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह. त्यांनी अयोध्या, दिल्ली आणि अन्य ठिकाणांहून प्रवास केलेला.\n10:37 PM38 देशांत पसरला, एकाही मृत्यूची नोंद नाही; ओमायक्रॉनवर WHO चा मोठा दिलासा\nलोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्डस\nलोकमत डिजीटल इन्फ्लूअन्सर ॲवॉर्ड २०२१\nराष्ट्रीय :विद्यार्थ्याकडून नरेंद्र मोदींचे कौतुक; AMU कडून पदवी परत देण्याचे आदेश\nAMU scholar claims his PhD degree was revoked for praising PM Modi : मीडियामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केल्यामुळे विद्यापीठाकडून पदवी परत करण्यास सांगितले जात आहे, असा आरोप एका विद्यार्थ्याने केला आहे. ...\nअमरावती :सिनेट सभेत घमासान, प्रभारी कुलगुरूंची माफी\nपीजी डिप्लोमा कोर्सदेखील पुरवणी अर्थसंकल्पात दुरुस्ती करताना शब्दांची फेरफार केली आहे. परफाॅर्मिंग आर्टसाठी झालेल्या खर्चाचे स्पष्टीकरण विचित्र असल्याचे ते म्हणाले. मायक्रोबॉलॉजीसाठी वाढीव खर्च दोन लाखांवरून चार लाख दाखविण्यात आला. साहित्याची ने-आण व ...\nअमरावती :विद्यापीठात कर्मचाऱ्यांचे लेखणीबंद आंदोलन, काळ्या फित लावून शासनाचा निषेध\nकोरोनाच्या दोन वर्षांत विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला नाही, असा आरोप कर्मचारी संघाच्यावतीने करण्यात आला आहे. ...\nसोलापूर :डिसले गुरुजी बनले 'डॉक्टर', 'या' विद्यापीठाकडून मानद पदवीने सन्मान\nआता, डिसले गुरुजींना मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली आहे. ...\nगडचिरोली :काळ्याफिती लावून विद्यापीठातील कर्मचाऱ्यांचे आंदाेलन\nविद्यापीठ कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात याव्यात, यासाठी स्थानिक गाेंडवाना विद्य���पीठातील कर्मचाऱ्यांनी १६ नाेव्हेंबरपासून काळ्याफिती लावून आंदाेलन करीत आहेत. तिसऱ्या दिवशीही आंदाेलन सुरुच हाेते. ...\nअमरावती :बाहेरून आणलेल्या 'त्या' महिलेची संगत भोवली; अमरावती विद्यापीठातील कर्मचारी निलंबित\nAmravati News संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या आजीवन व विस्तार भवनाच्या परिसरात महिलेसोबतची संगत एका कर्मचाऱ्याला भोवली आहे. ...\nअमरावती :विद्यापीठात प्राध्यापक पदोन्नतीत ‘फिक्सिंग’, सिनेट सभेत गदारोळ\nसहायक प्राध्यापकांना प्राध्यापकाचा दर्जा देणाऱ्या समितीमध्ये मोठ्या प्रमाणात ‘फिक्सिंग’ झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...\nगडचिरोली :एजन्सीकडून आर्थिक शोषण, विद्यापीठानेही डावलल्याचा आरोप\nआपली व्यथा मांडताना सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून थर्ड आय सिक्युरिटी एजन्सीकडे आम्ही काम करत होतो. पण आधी केवळ ५ हजार रुपये रोख पगार दिला जात होता. नंतर विद्यापीठाच्या हस्तक्षेपानंतर त्यांच्या बँक खात्यात १० हजार ८०८ रुपये टाकले जाऊ लागले. पण ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nCoronaVirus News: ओमायक्रॉनचा धोका वाढला असताना मोठा दिलासा; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली पॉझिटिव्ह बातमी\nNagaland Firing : नागालँडमध्ये हिंसाचार, गोळीबारात ११ जणांचा मृत्यू; गावकऱ्यांनी सुरक्षा दलाच्या गाड्या जाळल्या\nदिल्लीत आढळला ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण, महाराष्ट्रासह विविध राज्यात 5 जणांना लागण\n जानेवारीत कोरोनाची तिसरी लाट येणार; दिवसाला दीड लाख संक्रमित\nCoronaVirus News: ओमायक्रॉनमुळे देशात कोरोनाची तिसरी लाट; पुढील ८ आठवडे देशासाठी अत्यंत महत्त्वाचे\nट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील टीम इंडियाच्या कामगिरीवर सौरव गांगुलीचं परखड मत; म्हणाला, ४-५ वर्षांत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/aurangabad/fir-against-father-in-law-including-parents-who-arranged-child-marriage-zws-70-2659855/", "date_download": "2021-12-05T07:40:19Z", "digest": "sha1:M746MQD7YMJIRGP45RMUFRRMNGACZLE7", "length": 14986, "nlines": 211, "source_domain": "www.loksatta.com", "title": "fir against father in law including parents who arranged child marriage zws 70 | बालविवाह लावणाऱ्या पालकांसह सासू-सासऱ्यांविरुद्ध गुन्हा", "raw_content": "रविवार, ५ डिसेंबर, २०२१\nबालविवाह लावणाऱ्या पालकांसह सासू-सासऱ्यांविरुद्ध गुन्हा\nबालविवाह लावणाऱ्या पालकांसह सासू-सासऱ्यांविरुद्ध गुन्हा\nपीडिता ही पती व सासू-सासऱ्यांसोबत औरंगाबादेतील जवाहरनगर परिसरात राहत होती.\nWritten By लोकसत्ता टीम\nऔरंगाबाद : मुलीचा बालवयातच विवाह लावणाऱ्या पालकांसह पती, सासू-सासऱ्यांविरोधात जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणातील अल्पवयीन मुलीला मुंबईत प्रसूतीसाठी दाखल केले असता रुग्णालय व्यवस्थापनाने यासंदर्भाने माहिती दिल्यानंतर बालविवाहाचा प्रकार उघड झाला असून पीडितेच्या पतीला रविवारी अटक करण्यात आली आहे. पतीला ३ नोव्हेंबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. पी. कदम यांनी सोमवारी दिले आहेत.\nप्रकरणात मुंबई येथील आरसीएफ पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस शिपाई सीमा अंभोरे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, २५ ऑक्टोबर रोजी फिर्यादी या कर्तव्यावर असतांना मध्यरात्रीनंतर त्यांना शताब्दी रुग्णालयातून (गोवंडी, मुंबई) फोन आला. त्यात, १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी नऊ महिन्याची गर्भवती असून तिला तिच्या आईने बाळंतपणासाठी रुग्णालयात आणल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर फिर्यादी व त्यांच्या सहकाऱ्यांनी रुग्णालय गाठून पीडिता आणि तिच्या आईची चौकशी केली. तेव्हा २०२० मध्ये पीडितेच्या आजीने तिचे लग्न तिच्या आत्याच्या मुलाशी करण्याचे ठरवले होते. त्यानुसार पीडितेचे २७ जुलै २०२० रोजी दीपकशी (नाव बदलेले) लग्न लावण्यात आले. पीडिता ही पती व सासू-सासऱ्यांसोबत औरंगाबादेतील जवाहरनगर परिसरात राहत होती. या प्रकरणी सहायक लोकाभियोक्ता आर.सी. कुलकर्णी यांनी आरोपी व पीडितेच्या बाळाची डीएनए चाचणी करायची असून गुन्हा दाखल झालेल्या इतर आरोपींना अटक करण्याच्या अनुषंगाने माहितीसाठी बालविवाहितेच्या पतीला पोलीस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली.\nएसटी कर्मचारी संपाबाबत आघाडी सरकार असंवेदनशील ; देवेंद्र फडणवीस यांची टीका\nमराठवाडय़ातील दंडात्मक कारवाईची अंमलबजावणी अन्यत्रही\nएकावर एक फ्री थाळी मागवणं पडलं महागात; ग्राहकाला तब्बल ८९ हजारांनी गंडवलं\nभाजप विरोधी पक्षाच्याच भूमिकेत, राणेंच्या वक्तव्याशी असहमत ; गिरीश महाजन यांचा दावा\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nमराठी���ील सर्व औरंगाबाद बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.\nबेगमपुऱ्यातील दस्तनोंदणी; महसूल यंत्रणाही सरसावली\n“इंदिरा गांधींच्या काळात ‘नाही’ म्हणण्याची मुभा होती, पण आता काँग्रेसमध्ये…”, गुलाम नबी आझाद यांचा पक्षनेतृत्वावर निशाणा\n“प्रत्येक माणसाला बजावून एकच सांगायचं…लढ”, प्रसाद ओकची पोस्ट व्हायरल\nVideo : बुलढाण्यातील वस्तीत शिरला वाघ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण\nबाबा रामदेव यांच्याकडून जाणून घ्या, ‘या’ ४ योगासनांमुळे रक्तदाब कसा नियंत्रित होईल\nनागालँडमध्ये गोळीबारात १३ नागरिकांचा मृत्यू ; राहुल गांधींचा भारत सरकारला संतप्त सवाल, म्हणाले…\n“मी कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही, पण….;” कंगना रणौतचं उत्तर प्रदेश निवडणुकांबद्दल महत्वाचं विधान\nनीरज चोप्रा बनला चिमुकल्यांचा ‘भालाफेक प्रशिक्षक’; त्यावर पंतप्रधान मोदी म्हणाले, “हे पाहून…”\n५२ लाखांचा घोडा, ९ लाखांची मांजर; २०० कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी सुकेश चंद्रशेखरची जॅकलिनवर उधळपट्टी\nराजधानी दिल्लीत ओमायक्रॉनचा शिरकाव; देशात नव्या व्हेरिएंटने बाधित पाचवा रुग्ण सापडला\nओमायक्रॉनचा धोका अन् देशात महिन्याभरात २५ लाख लग्न; आरोग्य तज्ज्ञांनी दिला इशारा, म्हणाले…\n“Omicron मुळे जानेवारीत करोनाची तिसरी लाट येणार, पण…”; अभ्यासातून समोर आली दिलासादायक माहिती\nपहिल्या पत्नीवर फरहान अख्तरचे होते जीवापाड प्रेम, ‘या’ अभिनेत्याच्या भावामुळे मोडला १९ वर्षांचा संसार\nPHOTOS : IPL २०२२ पूर्वी मुंबई इंडियन्सनं संघाबाहेर केलेले २० क्रिकेटपटू; ‘हे’ दोघे आहेत मराठी\nPhotos : मुंबईत गेट वे ऑफ इंडियाजवळ जगातील सर्वात मोठा राष्ट्रध्वज, १४०० किलोच्या तिरंग्याचे खास फोटो\nएसटी कर्मचारी संपाबाबत आघाडी सरकार असंवेदनशील ; देवेंद्र फडणवीस यांची टीका\nमराठवाडय़ातील दंडात्मक कारवाईची अंमलबजावणी अन्यत्रही\nएकावर एक फ्री थाळी मागवणं पडलं महागात; ग्राहकाला तब्बल ८९ हजारांनी गंडवलं\nभाजप विरोधी पक्षाच्याच भूमिकेत, राणेंच्या वक्तव्याशी असहमत ; गिरीश महाजन यांचा दावा\nदंडात्मक कारवाईनंतर लसीकरणाचा टक्का वाढला ; औरंगाबादमध्ये तीन दिवसांत ६५ हजार नागरिकांना लस\nवंचित घटकांतील ७५ तरुणांना प्रशि��्षण देऊन नोकरी, लघु उद्योग भारतीचा उपक्रम", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/shocking-incident-in-nanded-a-representative-of-a-crop-insurance-company-absconding-after-throwing-a-form-in-sugarcane/", "date_download": "2021-12-05T08:24:44Z", "digest": "sha1:NZ7PUXZJMN3VQF4ZL5V27GUC5GB7I6VL", "length": 9555, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "धक्कादायक: ऊसात फॉर्म फेकून देत पिक विमा कंपनीचा प्रतिनिधी फरार, नांदेडमधील घटना", "raw_content": "\nडझनभर प्रश्न प्रलंबित, पाच दिवसांच्या आधिवेशनात प्रश्न विचारुन तरी होतील का\n‘…तर देश आणि पंजाबचा ६ महिन्यात ६० वर्षाचा विकास होईल’, नवज्योत सिंग सिद्धूचा दावा\nओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात जमावबंदी लागू\nनागालँडमधील घटनेवरून राहुल गांधींचा केंद्र सरकारला संतप्त सवाल; म्हणाले..\nखुंटा बळकट करण्यासाठीच गुजरातच्या मुख्यमंत्री महाराष्ट्रात-संजय राऊत\nभारतातील १८ वर्षांवरील ५० टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण- मनसुख मंडाविया\nधक्कादायक: ऊसात फॉर्म फेकून देत पिक विमा कंपनीचा प्रतिनिधी फरार, नांदेडमधील घटना\nधक्कादायक: ऊसात फॉर्म फेकून देत पिक विमा कंपनीचा प्रतिनिधी फरार, नांदेडमधील घटना\nनांदेड : नायगाव तालुक्यातील बरबडापासून जवळच असलेल्या आंतरगाव येथे एका शेतकऱ्याच्या ऊसाच्या शेतात विमा कंपनीच्या प्रतिनिधीने फॉम फेकून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. बरबडा परिसरात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी शेतकऱ्यांना आवाहन केल्यानंतर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी विमा कंपनीला फोनद्वारे, ॲप द्वारे, मेल द्वारे व ऑफलाईन अर्ज द्वारे पिकाच्या नुकसानीची माहिती कळवली आहे. गावागावात पिक विमा कंपनीचे प्रतिनिधी आल्यानंतर झालेल्या पिकाचे सर्वे करणे हे प्रमुख काम आहे. पण, विमा कंपनीचे गावोगाव नेमलेले प्रतिनिधी शेतकऱ्याकडून पैशाची मागणी करत होते. तसेच अनावश्यक सर्व कागदपत्रे मागणी करून शेतकऱ्याची दिवसाढवळ्या लूट करत होते, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.\nगावातील शेतकरी या कंपनीच्या प्रतिनिधीच्या मागे कामधंदे सोडून दिवसभर फिरत होते. यामुळे सुध्दा रोजगार बुडत आहे. आधीच शेतकऱ्यांना निसर्गाच्या अवकृपेमुळे मोठा फटका बसलेला आहे. त्यात कंपनीचे प्रतिनिधीने ऊसात फॉम फेकून दिल्याचे समोर आले आहे. दरम्यान, यासंबंधी तहसीलदार शिंदे यांच्याशी शेतकऱ्यांनी संपर्क केला असता या विषयी विमा कंपनीकडे खुलासा मागणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nदरम्यान, इफको विमा कंपनी जिल्हा प्रमुख यांना कळविले असता त्यांनी उडवा उडवीचे उत्तर देत होते. असे आंतरवर गावातील शेतकरी म्हणाले. जिल्हा प्रशासन व कृषी विभागाने तात्काळ याची दखल घेऊन विमा कंपनीला ही नौटंकी बंद करायला सांगावे. आंतरगावातील विमा कंपनीने व सरसकट सर्वे करावा. नाहीतर आंदोलन करण्याचा इशारा संभाजी शिंदे, गजानंद शिंदे व आंतरगावातील शेतकऱ्यांनी दिला आहे.\n‘लाजवाब..’सौंदर्याने उर्मिला कोठारेने केले घायाळ\nसोनपेठमधील ‘त्या’ इमारत प्रकरणी गुन्हे नोंदवा, आमदार बाबाजानी दुर्राणी यांची मागणी\nभारतीय सैन्याकडून ‘लष्कर ए तोयबा’च्या सहा दहशतवाद्यांचा खात्मा\nअजिंठा खोऱ्यात नव्या सिंचन प्रकल्पाचा प्रस्ताव दिवाळीपूर्वी सादर करा, अब्दुल सत्तारांचे निर्देश\nपीकनुकसानीचे पंचनामे व्यवस्थित करा, शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळू नका; आ. बंब यांचा अधिकाऱ्यांना इशारा\nडझनभर प्रश्न प्रलंबित, पाच दिवसांच्या आधिवेशनात प्रश्न विचारुन तरी होतील का\n‘…तर देश आणि पंजाबचा ६ महिन्यात ६० वर्षाचा विकास होईल’, नवज्योत सिंग सिद्धूचा दावा\nओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात जमावबंदी लागू\nडझनभर प्रश्न प्रलंबित, पाच दिवसांच्या आधिवेशनात प्रश्न विचारुन तरी होतील का\n‘…तर देश आणि पंजाबचा ६ महिन्यात ६० वर्षाचा विकास होईल’, नवज्योत सिंग सिद्धूचा दावा\nओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात जमावबंदी लागू\nनागालँडमधील घटनेवरून राहुल गांधींचा केंद्र सरकारला संतप्त सवाल; म्हणाले..\nखुंटा बळकट करण्यासाठीच गुजरातच्या मुख्यमंत्री महाराष्ट्रात-संजय राऊत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/krida/absence-rohit-sharma-australia-tour-limited-overs-series-maybe-beneficial-us-says-glenn", "date_download": "2021-12-05T07:05:25Z", "digest": "sha1:OZ4YKFRH5JRXLIFBGMZJAHBGUJPLZD6M", "length": 4283, "nlines": 50, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "मॅकेसवेल म्हणतोय.. आम्हाला रोहित नसल्याचा फायदा होणार", "raw_content": "\nमॅकेसवेल म्हणतोय.. आम्हाला रोहित नसल्याचा फायदा होणार\nसिडनी : मर्यादित षटकांच्या मालिकेत रोहित शर्माची अनुपस्थिती आमच्या पथ्यावर पडू शकेल, परंतु केएल राहुलकडे रोहितची अनुपस्थिती भरून काढण्याची क्षमता आहे, असे मत ऑस्ट्रेलियाच्या आक्रमक फलंदाज ग्लेन मॅक्‍सवेलने व्यक्त केले.\nरोहित शर्मा हा फारच उच्च क्षमतेचा फलंदाज आहे. त्याच्याकडे कमालीचे सातत्यही आहे. एकदिवसीय सामन्यांत तीन द्विशतके करण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. त्यामुळे तो भारतीय संघात नसणे हे आमच्यासाठी फायदेशीरच आहे, असे मॅक्‍सवेल म्हणाला. पण राहुलकडे ही पोकळी भरून काढण्याची क्षमता असल्याचेही तो म्हणतो. नुकत्याच संपलेल्या आयपीएलमध्ये राहुल कर्णधार असलेल्या पंजाब संघात मॅक्‍सवेल राहुलचा साथीदार होता.\nमॅक्‍सवेलने भारताचा वेगवान गोलंदाज महम्मद शमीचेही कौतुक केले. शमीसुद्धा आयपीएलमध्ये पंजाब संघाचा सदस्य होता. शमीची क्षमता मी पाहिली आहे. नव्या चेंडूबरोबर तो जुना चेंडूही चांगल्या पद्धतीने टाकू शकतो.\nजागतिक कसोटी अजिंक्‍यपद फायनल लॉर्डस् वर नाही ..\nएफसी गोवाचा आगामी मोसमासाठी इंडीन्यूजशी करार\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/thane-river", "date_download": "2021-12-05T08:23:36Z", "digest": "sha1:7653H4HFIQFOO4HXHBRUPX66L7LT7ALK", "length": 12108, "nlines": 235, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nलोकहो, ठाणे जिल्ह्यातील कोणत्याही धबधबा, तलाव किंवा धरण परिसरात जाऊ नका, अन्यथा…..\nठाणे जिल्ह्यातील सर्व धबधेब, तलाव या ठिकाणी एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी मनाई आदेश जारी केला आहे (Ban on ...\nAurangabad | औरंगाबादमध्ये गाडीत प्रवासी भरण्यावरुन वाहन चालकांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी\nOmicron | दिल्लीत सापडलेला ओमिक्रॉन रुग्ण टांझानियामधून आल्याची माहिती\n, काय करावं आणि काय नाही; डॉ. भोंडवेंनी दिला सल्ला\nAurangabad | औरंगाबादमध्ये कोल्ड्रिंक्सची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात, नागरिकांनी पळवले बॉक्स\nसाहित्य संमेलनाचा आज पवारांच्या उपस्थितीत समारोप\nअवकाळी पावसानंतर डोंबिवलीत दाट धुक्याची चादर, हवेत गारवा\nताज्या बातम्या2 hours ago\nभाजपनंच 180 एमएलटी पाणीकपात पुणेकरांना सहन करायला लावली, जयंत पाटलांचं फडणवीसांना प्रत्युत्तर\nबीडमध्ये आगार प्���शासनाकडून आंदोलन उधळून लावण्याचा प्रयत्न; महिला कर्मचाऱ्यांना आश्रू अनावर\nJalana | नागरिकांनी कोव्हिड संदर्भातील नियम आणि सूचनांचं पालन करावं, राजेश टोपेचं आवाहन\nओमिक्रॉनबाधित रुग्ण महाराष्ट्रात आला तेव्हा विमानतळावर RTPCR सुविधा नव्हती – प्रदीप आवटे\nKiara Advani| रास्पबेरी पिंक लेहेंगा परिधान करुन कियारा अडवाणीने लावली इंटरनेटवर आग , लेहेंग्याची किंमत ऐकून अवाक व्हाल\nफोटो गॅलरी1 hour ago\nTravel Special : लग्नाआधी मित्रांसोबत चिल करायचंय मग ‘या’ खास ठिकाणी बॅचलर पार्टी करा\nFace Pack : हिवाळ्यात ‘हे’ घरगुती फेसपॅक त्वचेवरील चमक वाढवण्यास मदत करतील\nRasika Sunil Honeymoon | मालदिवच्या निळ्याशार समुद्रात रसिका सुनीलचे निवांत क्षण\nफोटो गॅलरी3 hours ago\nWinter Food : हिवाळ्यात दररोजच्या आहारामध्ये ‘या’ पदार्थांचा समावेश करणे फायदेशीर\nलाईफस्टाईल फोटो3 hours ago\nLavender Oil : निरोगी त्वचेसाठी अशा प्रकारे लॅव्हेंडर तेलाचा वापर करा, वाचा\nWinter Care : कोरडेपणामुळे चेहरा निस्तेज झाला आहे तर ‘हे’ घरगुती उपाय फायदेशीर\nChandra Darshan 2021: सूर्यग्रहणानंतरचे चंद्रदर्शन तुमचे नशीब बदलून टाकेल\nMars Transit Zodiac | आता वाईट काळ संपलाच म्हणून समजा , मंगळ ग्रह दिशा बदलणार, 4 राशींचे नशीब पालटणार\nफोटो गॅलरी18 hours ago\n4 Dec 2021 Surya Grahan 2021 Photos | वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाचे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल “हिरा है सदा के लिए”\nIND vs NZ : शुभमन गिलचा खणखणीत चौकार, वानखेडेवर ‘सचिन…सचिन…’चा जयघोष, पाहा नक्की काय झालं\nAurangabad | औरंगाबादमध्ये गाडीत प्रवासी भरण्यावरुन वाहन चालकांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी\nStudy Room Vastu | मुलांचं अभ्यासात मन लागत नाही मग वास्तुत हे बदल नक्की करा\nATM कार्ड घरीच विसरलात, बँक ऑफ बडोदाकडून कार्डशिवाय पैसे काढण्याची सुविधा, पण कशी\nPandu Marathi Movie: ‘पांडू’च्या कलाकारांकडून कोरोना नियमांचा भंग, रिपाइंची गुन्हे दाखल करण्याची मागणी\nOmicron | दिल्लीत सापडलेला ओमिक्रॉन रुग्ण टांझानियामधून आल्याची माहिती\nNagpur Jobs | आयटीतील विद्यार्थ्यांना आले सुगीचे दिवस, अभियांत्रिकी महाविद्यालयांत मुलाखती\nआठ वर्षात 12 महिलांना लग्नाचं आमिष, मुंबईतील भामट्याला अटक\nपक्ष बांधणीसाठी कधी बैलगाडीतून तर कधी घोड्यावरून; आशिष शेलारांच्या घोडदौडीने भाजपला बळ, मुंबईत सलग दुसऱ्यांदा शेलारांचा करिश्मा चालणार\nदत्तात्रय भरणेंची संवेदनशीलता, अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले, जखमी��ा पाठवलं रुग्णालयात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/cricket-ind-vs-nz-team-india-won-the-t20-series-against-new-zealand-rohit-sharma-indicates-playing-11-in-the-last-match-od-632763.html", "date_download": "2021-12-05T08:08:09Z", "digest": "sha1:YM2EMIF2JVMFPWSKR5UGBXWW4OUC3VZV", "length": 7596, "nlines": 81, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Cricket ind vs nz team india won the t20 series against new zealand rohit sharma indicates playing 11 in the last match od - IND vs NZ: शेवटच्या मॅचमध्ये कशी असेल Playing11? मालिका जिंकल्यानंतर रोहितनं दिलं उत्तर – News18 लोकमत", "raw_content": "\nIND vs NZ: शेवटच्या मॅचमध्ये कशी असेल Playing11 मालिका जिंकल्यानंतर रोहितनं दिलं उत्तर\nIND vs NZ: शेवटच्या मॅचमध्ये कशी असेल Playing11 मालिका जिंकल्यानंतर रोहितनं दिलं उत्तर\nया मालिकेतील शेवटचा सामना (IND vs NZ) रविवारी होणार आहे. या सामन्याच्या निकालाचा मालिकेवर कोणताही परिणाम होणार नाही. त्यामुळे टीम इंडिया शेवटच्या मॅचमध्ये प्लेईंग 11 मध्ये नव्या चेहऱ्यांना संधी देणार का याबबत चर्चा सुरू झाली आहे.\nरांची, 20 नोव्हेंबर: टीम इंडियानं शुक्रवारी झालेल्या मॅचमध्ये न्यूझीलंडचा (India vs New Zealand) 7 विकेट्सनं पराभव केला. भारतीय क्रिकेट टीमनं या विजयाबरोबरच 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. आता या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना रविवारी कोलकातामध्ये होणार आहे. या सामन्याच्या निकालाचा मालिकेवर कोणताही परिणाम होणार नाही. त्यामुळे टीम इंडिया शेवटच्या मॅचमध्ये प्लेईंग 11 मध्ये नव्या चेहऱ्यांना संधी देणार का याबबत चर्चा सुरू झाली आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत पहिल्या दोन मॅचमध्ये दोन जणांना पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिल्यानं टीम इंडियात अनेक नव्या खेळाडूंचा समावेश करण्यात आलेला आहे. आयपीएल स्पर्धा गाजवणारे आवेश खान (Avesh Khan) आणि ऋतुराज गायकवाड (Rururaj Gaikwad) यांना या मालिकेत अद्याप संधी मिळालेली नाही. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मानं (Rohit Sharma) मॅचनंतर बेंच स्ट्रेंथबद्दल सांगितलं की,' खेळाडूंना मैदानात वेळ मिळणं आवश्यक आहे. जे खेळाडू सध्या खेळत आहेत त्यांच्यावरही आमचं लक्ष आहे. कारण, त्यांनी अद्याप जास्त मॅच खेळलेल्या नाहीत. टीम इंडियासाठी काय बरोबर आहे ते पाहयला हवं. आम्ही तेच करणार. जे खेळाडू अद्याप खेळलेले नाहीत त्यांनाही संधी मिळणार आहे. कारण, अद्याप बऱ्याच टी20 इंटरनॅशनल मॅच बाकी आहेत.' IND vs NZ: बॉलर्स मार खात असताना रोहितचं डोकं चाललं, टीम इंडियाला मिळाला टर्निंग पॉईंट तरूण खेळाडूंना खेळण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देणे आवश्यक आहे, यावर रोहितनं यावेळी भर दिला. हर्षल पटेलनं पदार्पणातील मॅचमध्येच 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार जिंकला. त्याबद्दल बोलताना रोहित म्हणाला की, 'हर्षल अनेक वर्षांपासून फर्स्ट क्लास क्रिकेट खेळत आहे. त्याला काय करायचं हे चांगलं माहिती आहे. टीम इंडियाची बेंच स्ट्रेंथ चांगली आहे. त्यामुळे मैदानात खेळणाऱ्या खेळाडूंवरही दबाव कायम राहतो,' असं रोहितनं यावेळी स्पष्ट केलं.\nIND vs NZ: शेवटच्या मॅचमध्ये कशी असेल Playing11 मालिका जिंकल्यानंतर रोहितनं दिलं उत्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/ipl-2021-play-off-equation-for-mumbai-indians-these-matches-will-be-crucial-mhsd-612827.html", "date_download": "2021-12-05T08:55:31Z", "digest": "sha1:SPWZMC4KVCUCQNF7K3X62XM7BCSOA5GX", "length": 7197, "nlines": 81, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "IPL 2021 : 'कनफ्यूजन ही कनफ्यूजन', तरच Mumbai Indians Play Off ला पोहोचणार! – News18 लोकमत", "raw_content": "\nIPL 2021 : 'कनफ्यूजन ही कनफ्यूजन', तरच Mumbai Indians Play Off ला पोहोचणार\nIPL 2021 : 'कनफ्यूजन ही कनफ्यूजन', तरच Mumbai Indians Play Off ला पोहोचणार\nआयपीएल 2021 (IPL 2021) चा मोसम आता अंतिम टप्प्यात आला आहे. सोबतच प्ले-ऑफची (IPL Play Off) रेस आता आणखी रोमांचक झाली आहे.\nदुबई, 3 ऑक्टोबर : आयपीएल 2021 (IPL 2021) चा मोसम आता अंतिम टप्प्यात आला आहे. सोबतच प्ले-ऑफची (IPL Play Off) रेस आता आणखी रोमांचक झाली आहे. चेन्नई (CSK), दिल्ली (DC) आणि आरसीबीच्या (RCB) टीमनी प्ले-ऑफमध्ये प्रवेश केला आहे, तर चौथ्या स्थानासाठी अजूनही स्पर्धा सुरूच आहे. या रेसमध्ये आता कोलकाता (KKR), राजस्थान (Rajasthan Royals) आणि मुंबई (Mumbai Indians) आहेत. रविवारी बँगलोरविरुद्धच्या सामन्यातल्या पराभवामुळे पंजाबचं (Punjab Kings) प्ले-ऑफ गाठणं जवळपास अशक्य झालं आहे, तर सनरायजर्स हैदराबादची (SRH) टीम आधीच प्ले-ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडली आहे. आयपीएलचे उरलेले सामने 4 ऑक्टोबर- दिल्ली विरुद्ध चेन्नई 5 ऑक्टोबर- मुंबई विरुद्ध राजस्थान 6 ऑक्टोबर- बँगलोर विरुद्ध हैदराबाद 7 ऑक्टोबर- चेन्नई विरुद्ध पंजाब 7 ऑक्टोबर- कोलकाता विरुद्ध राजस्थान 8 ऑक्टोबर- मुंबई विरुद्ध हैदराबाद 8 ऑक्टोबर- बँगलोर विरुद्ध दिल्ली प्ले-ऑफची रेस हैदराबादविरुद्धच्या या विजयाबरोबरच कोलकात्याचे 13 मॅचमध्ये 6 विजय आणि 7 पराभवांसह 12 पॉईंट्स झाले आहेत. पॉईंट्स टेबलमध्ये केकेआर चौथ्या क्रमांकावर आहे. तसंच त्यांचा नेट रन रेटही +0.294 इतका आहे. कोलकात्याच्या या विजयामुळे पं���ाबचं प्ले-ऑफला पोहोचण्याचं स्वप्न संपुष्टात आलं आहे. तर राजस्थान आणि मुंबईसाठीही प्ले-ऑफ गाठणं आता कठीण होऊन बसलं आहे. राजस्थान रॉयल्स आणि मुंबईने 12 पैकी 5 सामने जिंकल्यामुळे त्यांच्या खात्यात प्रत्येकी 10-10 पॉईंट्स आहेत. राजस्थानचा नेट रन रेट -0.337 एवढा आहे, तर मुंबईचा नेट रन रेट -0.453 आहे. याच नेट रन रेटमुळे राजस्थान सहाव्या आणि मुंबई सातव्या क्रमांकावर आहे. मुंबईसाठी गणित काय मुंबईचे उरलेले दोन सामने आता राजस्थान आणि हैदराबादविरुद्ध आहेत. या दोन्ही सामन्यांमध्ये मुंबईला विजय मिळवणं गरजेचं आहे. मुंबईने दोन्ही सामने जिंकले आणि कोलकात्याचा राजस्थानविरुद्धच्या सामन्यात पराभव झाला तर मुंबई प्ले-ऑफमध्ये प्रवेश मिळवू शकते. या परिस्थितीमध्ये कोलकाता आणि राजस्थान प्रत्येकी 12 पॉईंट्सवर राहतील आणि दोन्ही सामने जिंकत मुंबई 14 पॉईंट्सवर जाईल. तसंच प्ले-ऑफमध्ये पोहोचणारी मुंबई चौथी टीम ठरेल.\nIPL 2021 : 'कनफ्यूजन ही कनफ्यूजन', तरच Mumbai Indians Play Off ला पोहोचणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://maparishad.com/taxonomy/term/101", "date_download": "2021-12-05T09:24:17Z", "digest": "sha1:E2ZIHQWOKLFXHI5ITK3WV42R7NJ23TCF", "length": 15631, "nlines": 50, "source_domain": "maparishad.com", "title": "मराठी विद्यापीठ | मराठी अभ्यास परिषद", "raw_content": "\nHome » मराठी विद्यापीठ\nवि०भि० कोलते आणि मराठी विद्यापीठ\nमराठी विद्यापीठाची संकल्पना हिरिरीने प्रथम मांडली ती डॉ० वि०भि० भाऊसाहेब कोलते यांनीच. तीही सहा दशकांपूर्वी. डॉ० कोलते १९६४मध्ये विदर्भ महाविद्यालय, अमरावती येथे प्राचार्य म्हणून आले, त्या वेळी मी त्या महाविद्यालयात त्यांचा प्रशासनिक सहायक (प्रबंधक) होतो. डॉ० कोलते यांचे महाविद्यालय प्रशासन मराठी अभिमुख करण्याचे सर्व प्रयत्न मी जवळून पाहिलेत आणि या त्यांच्या मोहिमेत मी शिलेदाराची भूमिका बजावली, याचा मला अभिमान वाटतो. स्वतंत्र 'मराठी विद्यापीठ' या आपल्या संपादकीयावरील डॉ० वि०बा० प्रभुदेसाई यांचा प्रतिसाद वाचला. (भाषा आणि जीवन, हिवाळा २०१०)\nमराठी विद्यापीठाची संकल्पना हिरिरीने प्रथम मांडली ती डॉ० वि०भि० भाऊसाहेब कोलते यांनीच. तीही सहा दशकांपूर्वी. डॉ० कोलते १९६४मध्ये विदर्भ महाविद्यालय, अमरावती येथे प्राचार्य म्हणून आले, त्या वेळी मी त्या महाविद्यालयात त्यांचा प्रशासनिक सहायक (प्रबंधक) होतो. डॉ० कोलते यांचे महाविद्यालय प्रशासन मराठी अभिमुख करण्याचे सर्व प्रयत्न मी जवळून पाहिलेत आणि या त्यांच्या मोहिमेत मी शिलेदाराची भूमिका बजावली, याचा मला अभिमान वाटतो. १९६६मध्ये नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी हिरिरीने विद्यापीठाच्या प्रशासनात मराठीचा वापर सुरू केला. नागपूर विद्यापीठाचा नवा परिसर विकसित झाला, तोही त्यांच्याच कारकिर्दीत. महाराष्ट्र विद्यापीठ ग्रंथनिर्मिती मंडळाचे कामही याच काळात त्यांनी प्रा० वामनराव चोरघडे यांच्याकडे सापवले. शास्त्रीय व तांत्रिक विषयांवरील अनेक ग्रंथ त्या कालखंडात या ग्रंथनिर्मिती मंडळाने तज्ज्ञ प्राध्यापकांकडून लिहून घेतले व प्रकाशित केले. डॉ० भाऊसाहेब कोलते यांच्या संपर्कात आलेले प्राध्यापक मराठी माध्यमाचा आग्रह धरीत. परंतु अन्य प्राध्यापकांनी मात्र मराठी माध्यमाचा आग्रह धरला नाही. आम्हांला आमचे विषय मराठी माध्यमातून शिकवणे जड जाते. आम्हांला निवृत्त होऊ द्या आणि मग मराठी माध्यम सुरू करा. ह्या अशा प्राध्यापकांच्या कदुष्म (ल्युकवॉर्म) वृत्तीमुळे विद्यापीठ स्तरावरील शास्त्रीय विषयांच्या बाबतीत मराठी माध्यमाचा प्रश्न पुढे बारगळला आणि महाविद्यालयांत मराठी माध्यम स्थिरावू शकले नाही. नंतरच्या कुलगुरूंनीही (महाराष्ट्रातील सर्वच विद्यापीठांच्या) हा प्रश्न तडीस नेला नाही. मराठी सिद्ध झालेल्या सर्वच ग्रंथांकडे प्राध्यापक व विद्यार्थी यांनी दुर्लक्ष केल्यामुळे हे सारे ग्रंथ महाराष्ट्र विद्यापीठ ग्रंथ निर्मिती मंडळाच्या कपाटांमध्ये व शासकीय मुद्रणालयाच्या गोदामांमध्ये राहिले. प्राध्यापकांपर्यंत व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेच नाहीत.\nडॉ० कोलते हे भाषा सल्लागार मंडळाचे १९६१पासून अगोदर सदस्य व नंतर अध्यक्ष होते. या मंडळाच्या मार्गदर्शनाखाली विविध शास्त्रीय व तांत्रिक विषयांचे कोश तज्ज्ञ प्राध्यापकांच्या सहभागाने भाषा संचालनालयाने गेल्या चाळीस वर्षांत प्रकाशित केले आहेत. या शैक्षणिक उपक्रमात मराठी विज्ञान परिषदेचाही बराच मोठा वाटा आहे. शास्त्रीय व तांत्रिक शब्दावली निर्मितीच्या आणि प्रसाराच्या कामात सुरुवातीपासूनच मराठी विज्ञान परिषद सहभागी होती.\nतिसांहून अधिक अशा शास्त्रीय परिभाषा कोषांचा उठाव महाविद्यालयांतून कमीच झाला, असे म्हणावे लागेल. कारण फारच थोडया परिभाषा कोषांच्या दुसर्‍या आवृत्त्या निघाल्या. पारिभाषिक शब्द हे वापरामुळे भाषेला समृद्धी आणतात. शक्य तेथे मानक पारिभाषिक शब्दांचा वापर विद्यार्थ्यांनी, प्राध्यापकांनी आणि जनतेने करणे हे भाषेच्या अभिवृद्धीसाठी नितांत आवश्यक आहे. तसा जाणीवपूर्वक प्रयत्न सर्वांनीच केला पाहिजे.\nमराठी विद्यापीठ संस्थापित झाल्यास सध्या मराठीसाठी काम करणारी जी शासकीय व निमशासकीय मंडळे आहेत ती, एका छत्राखाली येतील. त्यांच्या कार्यामध्ये समन्वय ठेवण्याचे काम सोपे होईल. स्वायत्तेमुळे मराठीचा विकास काळानुरूप वेगाने होईल. महाराष्ट्र वैभवाचे शिखर गाठू शकेल.\nजन० अरुणकुमार वैद्य मार्ग, वांद्रे रेक्लमेशन (प०) मुंबई 400 050\nRead more about वि०भि० कोलते आणि मराठी विद्यापीठ\n'भाषा आणि जीवन'मध्ये अभ्यासपूर्ण लेख प्रसिद्ध होत असतात. असे लेख संपादन करून त्यांची विषयवार विभागणी करून ते प्रसिद्ध पुस्तकरूपाने झाले तर मराठीच्या अभ्यासकांना ते संकलित स्वरूपात मिळतील. अधिक संशोधनासाठी ते उपयुक्त ठरतील. असे नवीन विचारधन विस्मृतीमध्ये जाऊ नये यासाठी असा प्रकल्प याच त्रैमासिकाने योजावा असे मला वाटते.सदाशिव देव\n१. 'भाषा आणि जीवन'मध्ये अभ्यासपूर्ण लेख प्रसिद्ध होत असतात. असे लेख संपादन करून त्यांची विषयवार विभागणी करून ते प्रसिद्ध पुस्तकरूपाने झाले तर मराठीच्या अभ्यासकांना ते संकलित स्वरूपात मिळतील. अधिक संशोधनासाठी ते उपयुक्त ठरतील. असे नवीन विचारधन विस्मृतीमध्ये जाऊ नये यासाठी असा प्रकल्प याच त्रैमासिकाने योजावा असे मला वाटते.\n२. याच अंकात प्रा० वि०बा० प्रभुदेसाई यांचा प्रतिसाद विभागात 'स्वतंत्र मराठी विद्यापीठ' हा लेख वाचला. ज्येष्ठ साहित्यिक डॉ० वि०भि० कोलते यांचा हा विचार पुन्हा एकदा मराठी वाचकांच्यासमोर प्रा० प्रभुदेसाई यांनी मांडला याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो.\nगेल्या काही दशकांत भारतात संस्कृत, हिंदी, कन्नड, तेलुगू, तमिळ या भाषांच्या अभ्यासासाठी विद्यापीठे निर्माण झाली आहेत व त्यांना सरकारी मान्यता आहे. पण ही विद्यापीठे त्या-त्या भाषांच्या सखोल अभ्यास करण्याबरोबर त्या भाषांतून अन्य विषयांचे अध्यापन आणि संशोधन करताना मात्र दिसत नाहीत. विद्यापीठ या नावाला साजेल असे ज्ञानक्षेत्र निर्माण करायचे तर सर्व मानव्यविद्या, व��ज्ञाने, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, आयुर्विज्ञान इत्यादी विषयांचे पदव्युत्तरपर्यंतचे व संशोधन-पदवीपर्यंतचे ज्ञान त्याच भाषांतून दिल्याशिवाय ही विद्यापीठे पूर्ण अर्थाने ज्ञानकेंद्रे होणार नाहीत.\nडॉ० वि०भि० कोलते यांनी केलेली मराठी विद्यापीठाची कल्पना ही या अर्थाने व्यापक आणि अर्थपूर्ण आहे. या मार्गानेच मराठी भाषा 'ज्ञानभाषा' या अभिमानास्पद पदावर आरूढ होईल. 'भाषा आणि जीवन' या त्रैमासिकाने या प्रकल्पाला प्राधान्य देऊन अधिक प्रबोधन करावे व अशा शासकीय निर्णयासाठी व्यापक पार्श्वभूमी तयार करावी अशी सूचना आहे.\n12, प्रेसी बिल्डिंग, मळा, पणजी (गोवा), 403 001\nRead more about मराठी विद्यापीठ\nपुढील विषयासंबंधीचे लेखन 'भाषा आणि जीवन'ला हवे आहे :\nमराठी, अन्य देशीविदेशी भाषा, भाषांची तुलना (शब्दघटना, रचनावैशिष्ट्ये, इ०), भाषाविज्ञान, भाषांतर, शैली (व्यवहारातील व साहित्यातील)...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahitilake.com/2021/10/clove-meaning-in-marathi.html", "date_download": "2021-12-05T08:38:34Z", "digest": "sha1:GF6RLB32AQKJL3CWSDRDF2MGLLPGBVPE", "length": 16023, "nlines": 129, "source_domain": "mahitilake.com", "title": "लवंग खाण्याचे फायदे|clove meaning in marathi - माहितीलेक", "raw_content": "\nलवंग औषधी गुणधर्मसाठी आणि मसाल्याच्या पदार्थ म्हणून सर्व परिचित आहे. दातदुखी, तोंडाची दुर्गंधी यासाठी लवंगेचा सर्रास वापर दिसून येतो. यामध्ये लोह, प्रथिने, कॅल्शियम सारखे आवश्यक घटक असतात.\nया लेखात, आपण लवंगेचा वापर, फायदे आणि नुकसान बघणार आहोत. चला तर बघूया लवंग म्हणजे काय आणि दैनंदिन जीवनामध्ये आपण लवंगेचा चा वापर कसा करू शकतो.\nलवंगाचे इतर भाषेतील नाव\n३. हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर\n५. पोटाच्या समस्येवर गुणकारी\n७. सर्दी – खोकल्यावर गुणकारी\nलवंग खाल्याने होणारे नुकसान\nलवंग बद्दल विचारले जाणारे प्रश्न (FAQ’s)\nलवंगाचे शास्त्रीय नाव सिजीजियम अरोमॅटिक आहे. लवंग हे Myrtaceae, Syzygium aromaticum कुटुंबातील झाडाच्या सुगंधी फुलांच्या कळ्या आहेत. लवंग मूळचे इंडोनेशियातील मालुकू (किंवा मोलुक्कास) बेटावरचे आहे आणि सामान्यतः मसाला म्हणून वापरले जातात. शिवाय बऱ्याच रोगाचे निवारण करण्यासाठी लवंग औषध म्हणून उपयोगी येते.\nलवंगाचे झाड सदाहरित असते. जे 8-12 मीटर (26–39 फूट) उंच वाढते. फुलांच्या कळ्या सुरुवातीला फिकट रंगाची असतात, हळूहळू हिरव्या होतात, नंतर कापणीसाठी तयार झाल्यावर चमकदार लाल र��गात बदलतात. लवंगाची कापणी 1.5-2 सेंटीमीटर (0.59–0.79 इंच) लांबवर केली जाते.\nवेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या कापणीच्या हंगामामुळे लवंगा वर्षभर उपलब्ध असतात. इ.स.च्या पहिल्या शतकापर्यंत लवंग रोमन जगात पोहोचले, जिथे त्यांचे वर्णन प्लिनी द एल्डरने केले. इ.स. 176 पर्यंत लवंगा इजिप्तमध्ये पोहचल्या होत्या.\nओमानी खलाशी आणि व्यापारी यांच्याकडून लवंगाचा व्यापार हिंद महासागराच्या फायदेशीर मध्ययुगात भारतातून आफ्रिकेत केला जात होता.\nलवंगचा वापर आशियाई, आफ्रिकन, भूमध्य आणि जवळच्या आणि मध्य पूर्व देशांच्या पाककृतीमध्ये केला जातो, मांस, करी, तसेच फळे (जसे की सफरचंद, नाशपाती) यांना चव देतात. लवंगचा वापर पेयांना सुगंधी आणि चव देण्यासाठी केला जाऊ शकतो.\nसहसा लिंबू आणि साखर सारख्या इतर घटकांसह एकत्र केला जातो. मेक्सिकन पाककृतीमध्ये, लवंगाला क्लावोस डी ओलोर म्हणून ओळखले जाते. युजेनॉल असलेले लवंग तेल दातदुखी आणि इतर प्रकारच्या वेदनांसाठी प्रभावी आहे. ताप कमी करण्यासाठी, डास प्रतिबंधक म्हणून लवंगाच्या वापर होतो.\nलवंगाचे इतर भाषेतील नाव\nइंग्लिश : क्लोव्ह (Clove)\n(अँथोफिली): यामध्ये अंडाकृती, तपकिरी, एकपेशीय आणि एक-बीज लवंगाची पिकलेली फळे असतात.\nयामध्ये फुलातून कोरोला आणि पुंकेसर दोन्ही वेगळे केले गेले असतात.\nयामध्ये बहुतेक किंवा सर्व तेल काढून टाकले जाते. आणि गडद रंगाचे असतात.\n२.१ ग्रॅ लवंगामध्ये खालील प्रमाणे पोषकतत्व असतात.\nचरबी (Fat) ०.७ ग्रॅ.\nप्रथिने (Proline) ०.३ ग्रॅ.\nलवंगामध्ये अँटी बॅक्टरिअल गुणधर्म असतात. हे तोंडातील बॅक्टरीया कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी लवंगाचा फायदा होतो.\nलवंगामध्ये आढळणाऱ्या घटकामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहते. लवंग खाल्याने इन्सुलिन ची निर्मिती होते. म्हणून लवंग मधुमेहींसाठी उपयुक्त ठरते.\n३. हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर\nलवंगा मध्ये आढळणारे मॅगॅनीज शरीरातील हाडे मजबूत ठेवण्यास मदत करते. तसेच मॅगॅनीजमुळे मेंदूचे कार्य सुधारते.\nलवंगामध्ये असणारे अँटी ऑक्सिडंट आणि युजेनॉल अँटी कॅन्सर गुणधर्माचे असते. त्यामुळे कर्करोगापासून बचाव होण्यास मदत होते. लवंग ट्यूमर वाढ थांबविण्यासाठी उपयुक्त ठरते. लवंगमधिल एथिल एसिटेट अर्कामधे अँटिट्यूमर गुण आढळतात. यामुळे कॅन्सरची जोखीम कमी होते.\n५. पोटाच्या समस्येवर गुणकारी\nलवंगामध्ये असणाऱ्या गॅस्ट्रिक रसामुळे पचनक्रिया सुधारते.\nलवंगामध्ये असलेल्या अँटी मायक्रोबीअल गुणधर्ममुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत होते.\n७. सर्दी – खोकल्यावर गुणकारी\nयामध्ये अँटिइन्फ्लेमेटरी गुणधर्म असल्याने सर्दी आणि खोकला कमी करण्यासाठी लवंग उपयुक्त ठरते. लवंग आतील बरगड्यांपासून तोंडापर्यंत श्वसन तंत्र स्वच्छ करण्याचे काम करते.\nलवंग खाल्याने होणारे नुकसान\nलवंग खाण्याचे तसे काही फारसे दुष्परिणाम नाहीत.\n१. लवंग तेल पिणे हे धोकादायक ठरवू शकते. म्हणून लवंग तेलचा फक्त बाह्य वापर करावा.\n२. लवंग तेल त्वचेवर वापरल्याने काही जणांना जळजळ किंवा रिऍक्शन होऊ शकते.\n३. लवंग तेल पिण्यामुळे यकृत निकामी होऊ शकते.\nलवंग बद्दल विचारले जाणारे प्रश्न (FAQ’s)\nQ १. लवंग आपण दैनंदिन आहारात कसा वापरू शकतो\nAns – पदार्थामध्ये लवंग स्वादासाठी मसाला म्हणून वापरू शकतो. बिर्याणी मध्ये लवंग सर्रास वापरले जाते. लवंगचा चहा पिल्याने सर्दी खोकला कमी होतो.\nQ २. मधुमेहींनी लवंग खाऊ कि नये\nAns – लवंग खाल्ल्यामुळे रक्तातील साखर कमी होते. एकाएकी रक्तातील साखर कमी झाली, तर मधुमेहींसाठी धोकादायक ठरू शकते. म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने लवंग खावा.\nQ ३. दिवसातून किती लवंगाचे सेवन करावे\nAns – दिवसाऊन २-३ लवंग खाणे योग्य. लवंगाच्या अधिक वापराने जळजळ, ऍलर्जी होऊ शकते.\nQ ४. लवंग कोणी खाऊ नये\nAns – तुम्ही जर रक्त पातळ होण्याचे औषध घेत असाल, तर लवंगाचे सेवन टाळावे किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने लवंग खावा.\nलवंग खाण्याचे फायदे हे आर्टिकल तुम्हाला कसे वाटले. आम्हाला कंमेंट करून नक्की कळवा. अश्याच छान छान माहितीसाठी माहिती लेक ला अवश्य भेट देत राहा..\n📢 महत्वाची सूचना – हे आर्टिकल तुम्हाला लवंग बद्दल माहिती देणे असल्याकारणाने लवंग चा वापर आरोग्याच्या हेतूने करण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचा आहे. इंटरनेट वर अश्या प्रकारचे बरेच आर्टिकल तुम्हाला वाचायला मिळतील, परंतु कुठल्याही आर्टिकल पेक्ष्या डॉक्टरांचा सल्ला हा खूप महत्वाचा असतो. माहिती लेक टीम सुद्धा तुम्हाला डॉक्टरांचाच अभिप्राय घ्यावा असे सुचवेल. धन्यवाद… 😊\n🔴 माहिती लेक (MahitiLake) वरील आर्टिकल कॉपी-पेस्ट करून स्वतःच्या वेबसाईटवर टाकण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल���यास कायदेशीर कॉपीराईट (DMCA) कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.\nमाहितीलेक हे आरोग्य, व्यवसाय, अर्थशास्त्र, इतिहास, सामान्य ज्ञान, निसर्ग, प्राणिजगत, विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधी माहिती पुरवणारे सर्वात मोठे व्यासपीठ आहे.\nतुम्हाला मोफत माहिती Whatsapp वर हवी असल्यास Open या बटण वर क्लिक करा..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AD%E0%A5%AD%E0%A5%AA_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2021-12-05T09:01:14Z", "digest": "sha1:LLTLFYVYK6WBW46XNW7FLD7FRTD3TEB2", "length": 8249, "nlines": 261, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पृष्ठाचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइ.स. १७७४ मधील मृत्यू\nयोग्य वर्ग नाव using AWB\nसांगकाम्या: 68 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:q6931148\nसांगकाम्याने वाढविले: ckb:پۆل:مردووانی ١٧٧٤\nसांगकाम्याने वाढविले: se:Category:Jápmimat 1774\nसांगकाम्याने वाढविले: jv:Kategori:Pati 1774\nसांगकाम्याने वाढविले: br:Rummad:Marvioù 1774\nसांगकाम्याने वाढविले: hy:Կատեգորիա:1774 մահեր\nसांगकाम्याने वाढविले: te:వర్గం:1774 మరణాలు\nसांगकाम्याने वाढविले: ar:تصنيف:وفيات 1774\nनवीन पान: * वर्ग:इ.स. १७७४\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.maxmaharashtra.com/bs-politics/nitesh-ranes-open-challenge-to-shiv-sena-991233", "date_download": "2021-12-05T08:11:44Z", "digest": "sha1:PJ4RFW2APKZXCM73GAPZHQAB4Q3R7DZT", "length": 6882, "nlines": 77, "source_domain": "www.maxmaharashtra.com", "title": "'सिंहाच्या गुहेत शिरण्याचे धाडस करू नका' ; नितेश राणे यांचं शिवसेनेला थेट आव्हान", "raw_content": "\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nHome > Politics > 'सिंहाच्या गुहेत शिरण्याचे धाडस करू नका' ; नितेश राणे यांचं शिवसेनेला थेट आव्हान\n'सिंहाच्या गुहेत शिरण्याचे धाडस करू नका' ; नितेश राणे यांचं शिवसेनेला थेट आव्हान\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर नाशिक पोलीस आयुक्तांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान यावर भाष्य ���रताना 'सिंहाच्या गुहेत शिरण्याचे धाडस करू नका' असं नितेश राणे यांनी शिवसेनेला थेट आव्हान दिलं आहे\nमुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर नाशिक पोलीस आयुक्तांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्याचे निर्देश दिले आहेत. यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेसाठी नाशिक पोलिसांचे पथक रवाना झाल्याचे बातम्या येताच त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना दिसत आहे. दरम्यान नारायण राणे यांचे चिरंजीव आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत थेट शिवसेनेला आव्हान दिलं आहे.युवा सेनेच्या सदस्यांना आमच्या जुहू येथील घराबाहेर जमण्यास सांगण्यात आले असून मुंबई पोलीस त्यांना तिथे येण्यापासून रोखावे अन्यथा तिथे जे काही होईल त्याची जबाबदारी आमची नाही सिंहाच्या घरात जाण्याचे धाडस करू नका असं नितेश राणे यांनी म्हटले आहे.\nकेंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा मुक्काम सध्या परशुराम घाटातील ग्रीन रिसॉर्टमध्ये आहे, त्यांच्या अटकेसाठी पोलीस पथक रवाना झाल्याच्या बातम्यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मात्र गोची होतांना दिसत आहेत. केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांना अटक हे सुडापोटी चालू आहे. असं म्हणत , त्यांना अटक झाली तर त्यावरुन जे काय होईल त्याला सत्ताधारी जबाबदार असतील असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला. एकूणच या प्रकरणावरून भाजप चांगलंच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/entertainment/bollywood/sohail-khan-and-his-wife-seema-love-story-and-their-marriage-story-468570.html", "date_download": "2021-12-05T08:23:03Z", "digest": "sha1:TXXXG7TB2USM3S7SRJTNQBJ5HGMWTY3K", "length": 19367, "nlines": 257, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nसोहेल खानने ओलांडल्या धर्माच्या भिंती, सीमाशी आधी मंदिरात लग्न, मग पुन्हा निकाह\nसोहेलने सीमा खानशी (Seema Khan) प्रेम विवाह केला आहे. तो ही अगदी पळून जाऊन दोघांनीही आपल्या प्रेमाला नात्यात बदलण्यासाठी खूप मेहनत घेतली. कारण दोघांच्या लग्नात एक मोठा अडथळा निर्माण झाला होता आणि तो अडथळा होता धर्माचा.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nसोहेल आणि सीमा खान\nमुंबई : ‘दबंग’ सलमान खानचा भाऊ सोहेल खान (Sohail Khan) एक अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक आहे. सर्वा��नाच सोहेलच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल माहिती आहे, पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारसे माहिती नाही. सोहेलने सीमा खानशी (Seema Khan) प्रेम विवाह केला आहे. तो ही अगदी पळून जाऊन दोघांनीही आपल्या प्रेमाला नात्यात बदलण्यासाठी खूप मेहनत घेतली. कारण दोघांच्या लग्नात एक मोठा अडथळा निर्माण झाला होता आणि तो अडथळा होता धर्माचा. तथापि, दोघांनीही आपल्या प्रेमाच्या दरम्यान धर्माची भिंत आडवी येऊ दिली नाही (Sohail Khan and his wife Seema love story and their marriage story).\nया व्यतिरिक्त आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे या दोघांचे आधी मंदिरात लग्न झाले आणि त्यानंतर दोघांनीही पुन्हा इस्लाम धर्माप्रमाणे ‘निकाह’ केला होता. दोघांचे प्रेम जिंकले, पण या नात्यातही काही अडचणी आल्या. तथापि, या दोघांनी मिळून या अडचणींचा सामना केला आणि त्यांचे प्रेम संपुष्टात येऊ दिले नाही.\nचंकी पांडे यांच्या पार्टीत सोहेल खान आणि सीमा या दोघांची पहिली भेट झाली होती. या पार्टीत दोघेही एकमेकांचे चांगले मित्र झाले आणि मग हळूहळू त्यांची मैत्री प्रेमात बदलली. दोघांनी एकमेकांना वरचेवर भेटण्यास सुरुवात केली आणि त्यांची रिलेशनशिप सुरु झाली. त्यानंतर सोहेल आणि सीमाने लग्न करण्याचा निर्णय घेतला.\nरिपोर्ट्सनुसार, सीमाचे कुटुंबीय या नात्यावर राजी नव्हते आणि या दोघांनीही लग्न करावे, अशी त्यांची इच्छा नव्हती. त्यांनी सीमाला सोहेलची भेट घेण्यापासून अडवले. यानंतर सोहेलने सीमाला तिच्या घरातून पळवून आणले. कारण सोहेलला आता सीमाबरोबर लवकरात लवकर लग्न करायचे होते.\nया खास दिवशी लग्न\nज्या दिवशी सोहेलने सीमाशी लग्न केले होते, तो दिवस त्यांच्यासाठी खूप खास होता. कारण त्याच दिवशी त्यांचा ‘जब प्यार प्यार तो डरना क्या’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाद्वारे सोहेलने निर्माता म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. दोघांनीही गुपचूप जाऊन आर्य समाज मंदिरात लग्न केले होते (Sohail Khan and his wife Seema love story and their marriage story).\nसोहेल सीमासमवेत त्यांच्या घरी आला, यावेळी दोघांच्या या निर्णयाबद्दल संपूर्ण कुटुंबाला माहिती नव्हती. सोहेल घरी पोहचला आणि त्याने त्यांचे वडील सलीम खान यांना दोघांच्या लग्नाविषयी सांगितले. त्यानंतर सलीम खानने दोघांचा निकाह लावून दिला आणि सीमाचा आपली सून म्हणून स्वीकार केला.\nत्यादरम्यान, अशी बातमी आली की सोहेल अ��िनेत्री हुमा कुरेशीला डेट करत आहे. दोघांच्या लिंकअपच्या बर्‍याच बातम्या व्हायरल झाल्या होत्या. असे म्हटले गेले होते की, यामुळे यामुळे सोहेल आणि सीमा यांच्यात बऱ्याच समस्या निर्माण झाल्या होत्या. परंतु, या दोघांनी नेहमीच या वृत्ताचे खंडन केले. इतकेच नाही तर, या अफवांमुळे सीमाने त्यांचे नातं कधीच तुटू दिलं नाही. दोघांनाही त्यांच्या प्रेमावर विश्वास होता.\nसोहेलची पत्नी सीमा एक फॅशन डिझायनर आहे. तिचे स्वतःचे स्टोअर देखील आहे आणि त्याशिवाय तिच्याकडे काही ब्युटी सलूनची मालकी देखील आहे. दोघांच्या रिलेशनशिपची खास गोष्ट म्हणजे दोघेही एकमेकांच्या प्रोफेशनमध्येही एकमेकांना पूर्णपणे साथ देतात.\nShreya Ghoshal | श्रेया घोषालच्या बाळाचं नामकरण, त्रिकोणी कुटुंबाचा पहिला फोटोही शेअर\nSherni : विद्या बालनच्या ‘शेरनी’ गर्जना, ट्रेलर आला; 18 जूनला होणार चित्रपट प्रदर्शित\nआमना शरीफचा शॉर्ट ड्रेसमधला HOT LOOK\nVicky Kaushal-Katrina Kaif Wedding | विकी-कतरिनाच्या लग्नाआधी सवाई माधोपुरमध्ये मोठी बैठक, कायदा आणि सुव्यवस्थेवर होणार चर्चा\nNagpur | नागपुरात घोड्यावर बसून नवरीची मिवणूक, वऱ्हाडी मंडळी झाले आश्चर्यचकीत\nPurvashi Raut Wedding | संजय राऊत यांची कन्या पूर्वशीच्या लग्नाला दिग्गजांची उपस्थिती\nShalmali Kholgade Wedding | फोटोंचा हटके हार, गायिका शाल्मली खोलगडे अडकली विवाह बंधनात\nसामान्य शेतकरी कन्या आज मंत्र्यांच्या घरचा उंबरठा ओलांडणार.. कोण आहे प्रेरणा भगवान पाटील\nPurvashi Raut Wedding | लग्नसोहळ्यात राऊतांच्या लेकीची ग्रँड एंट्री, नवरदेवाचीही विंटेज कारमधून वरात\nमहाराष्ट्र 6 days ago\nIND vs NZ : शुभमन गिलचा खणखणीत चौकार, वानखेडेवर ‘सचिन…सचिन…’चा जयघोष, पाहा नक्की काय झालं\nAurangabad | औरंगाबादमध्ये गाडीत प्रवासी भरण्यावरुन वाहन चालकांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी\nStudy Room Vastu | मुलांचं अभ्यासात मन लागत नाही मग वास्तुत हे बदल नक्की करा\nATM कार्ड घरीच विसरलात, बँक ऑफ बडोदाकडून कार्डशिवाय पैसे काढण्याची सुविधा, पण कशी\nPandu Marathi Movie: ‘पांडू’च्या कलाकारांकडून कोरोना नियमांचा भंग, रिपाइंची गुन्हे दाखल करण्याची मागणी\nOmicron | दिल्लीत सापडलेला ओमिक्रॉन रुग्ण टांझानियामधून आल्याची माहिती\nNagpur Jobs | आयटीतील विद्यार्थ्यांना आले सुगीचे दिवस, अभियांत्रिकी महाविद्यालयांत मुलाखती\nआठ वर्षात 12 महिलांना लग्नाचं आमिष, मुंबईतील भामट्याला अटक\nपक्ष बांधणी��ाठी कधी बैलगाडीतून तर कधी घोड्यावरून; आशिष शेलारांच्या घोडदौडीने भाजपला बळ, मुंबईत सलग दुसऱ्यांदा शेलारांचा करिश्मा चालणार\nदत्तात्रय भरणेंची संवेदनशीलता, अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले, जखमीला पाठवलं रुग्णालयात\nदत्तात्रय भरणेंची संवेदनशीलता, अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले, जखमीला पाठवलं रुग्णालयात\nPandu Marathi Movie: ‘पांडू’च्या कलाकारांकडून कोरोना नियमांचा भंग, रिपाइंची गुन्हे दाखल करण्याची मागणी\nपक्ष बांधणीसाठी कधी बैलगाडीतून तर कधी घोड्यावरून; आशिष शेलारांच्या घोडदौडीने भाजपला बळ, मुंबईत सलग दुसऱ्यांदा शेलारांचा करिश्मा चालणार\nपत्नीने सोनोग्राफीसाठी पैसे मागितले, नवऱ्याकडून लेकीची हत्या, नंतर आत्महत्येचा प्रयत्न\nराज्यातील 175 पोलीस अधिकाऱ्यांना पदोन्नती; मुंबईतील 57 जणांचा समावेश\nVIDEO | बाईकस्वाराला वाचवताना ट्रकला अपघात, पादचाऱ्यांकडून कोल्ड्रिंक्सची पळवापळवी\nSkin Care : दही आणि काकडीची पेस्ट चेहऱ्याला लावा आणि तजेलदार त्वचा मिळवा\nIND vs NZ, 2nd Test, Day 3, LIVE Score: भारताला तिसरा झटका, शुभमन गिल 47 धावांवर बाद\nMaharashtra News LIVE Update | संपात सहभागी झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर आता बदलीचे नवे संकट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/mumbai/rajkumar-badole-dougher-got-scholarship-in-foreign-university/381653", "date_download": "2021-12-05T09:56:57Z", "digest": "sha1:OCNFJY6DAU7TDURH22IWAYB7TCCUJOT4", "length": 19654, "nlines": 151, "source_domain": "zeenews.india.com", "title": "मंत्री, अधिकाऱ्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती, जीआरमध्ये बदल? | मुंबई News in Marathi", "raw_content": "\nमंत्री, अधिकाऱ्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती, जीआरमध्ये बदल\nएकीकडे भाजप सरकार गॅस सबसिडी सोडण्याबाबत, सधन शेतक-यांनी कर्जमाफ़ी नाकारावी यासाठी आवाहन करत असतांना राज्यातील भाजप मंत्रीच शिष्यवृत्ती सुविधेचा गैरफायदा उठवत असल्याचं समोर आलं आहे. सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या मुलीलाच शासनाची शिष्यवृत्ती तेही परदेशात शिकण्यासाठी मिळाल्याची गोष्ट समोर आली आहे.\nदीपक भातुसेंसह अमित जोशी, झी मीडिया, मुंबई : एकीकडे भाजप सरकार गॅस सबसिडी सोडण्याबाबत, सधन शेतक-यांनी कर्जमाफ़ी नाकारावी यासाठी आवाहन करत असतांना राज्यातील भाजप मंत्रीच शिष्यवृत्ती सुविधेचा गैरफायदा उठवत असल्याचं समोर आलं आहे. सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या मुलीलाच शासनाची शिष्यवृत्ती तेही परदेशात ���िकण्यासाठी मिळाल्याची गोष्ट समोर आली आहे.\nमंत्री आणि अधिकाऱ्यांच्या मुलांना या शिष्यवृत्तीचा लाभ मिळावा म्हणून जीआरमध्ये ही नवी अट घातल्याचा संशय व्यक्त केला जातोय. या नव्या अटीमुळे राज्यातील मंत्री आणि अधिकारी आणि श्रीमंतांच्या मुलांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला आहे. यामुळे गरीब मागासवर्गीय विद्यार्थी परदेशातील शिक्षणापासून वंचित राहणार आहेत.\nउत्पन्नाची अटच काढू टाकली...\nमागासवर्गीय समाजातील गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे म्हणून राज्य सरकारने 2003 साली परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती योजना सुरू केली. सुरुवातीला या शिष्यवृत्तीसाठी अडीच लाख रुपये उत्पन्नाची अट होती, ही उत्पन्नाची अट 2013 साली तीन लाख रुपये आणि नंतर 16 जून 2015 रोजी 6 लाख रुपये करण्यात आली. मात्र 16 जून 2015 रोजी उत्पन्नाची अट वाढवण्याबरोबरच टॉप 100 विद्यापीठात प्रवेश मिळवलेल्या विद्यार्थ्यांसाठी उत्पन्नाची अटच काढून टाकण्यात आली.\nअनुसूचित जातीच्या मुलामुलींना शिक्षणासाठी परदेशी शिष्यवृत्ती योजना सामाजिक न्याय विभागाने तयार केली आहे. गेली अनेक वर्षे गरजू विद्यार्थ्यांना याचा फायदा होत आहे. मात्र याच खात्याचे मंत्री राजकुमार बडोले यांची मुलगी श्रुती बडोले हिला अस्ट्रोनॉमी अँड अस्ट्रॉफीजिक्स या विषयांमध्ये पीएचडी करण्यासाठी इंग्लंडमधील मचेस्टर विद्यापीठमध्ये 3 वर्षासाठी शिष्यवृत्ती मिळाली आहे.\nमंत्री असून घेतला फायदा...\nमंत्री असतांना, आर्थिक स्थिती चांगली असतांना स्वतःच्याच खात्यामधील सुविधेचा कसा गैरफायदा घेतला जातो हे या उदाहरणावरून स्पष्ट होत आहे. यामुळे ख-या गरजू विद्यार्थ्यांना संधी मिळत नसल्याचं स्पष्ट झालं आहे.\nदरम्यान आपल्या मुलीला नियमानुसार शिष्यवृत्ती मिळाल्याला दावा सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केलाय.\nराजकुमार बडोलेंच्या मुलीप्रमाणेच सामाजिक न्याय विभागाचे सचिव दिनेश वाघमारे आणि उच्च तंत्रशिक्षण विभागाचे उपसचिव दयानंद मेश्राम यांच्या मुलांनाही परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळाल्याचं समोर आलंय. अंतरिक्ष दिनेश वाघमारे याला अमेरिकेत दोन वर्षांच्या मास्टर अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती मिळालीये. तर समीर मेश्रामलाही परदेशात शिष्यवृत्ती मिळालीये.\nकोणाला मिळते परदेशात शिकण्यासाठी शिष्यवृत्ती\nविद��यार्थ्यांच्या पालकाचं वार्षिक उत्पन्न सहा लाखाच्या आत असावं तसंच जागतिक क्रमवारीत पहिल्या 100 मध्ये असणाऱ्या परदेशी विद्यापीठांमध्ये तसंच लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उत्पन्नाची मर्यादा लागू नाही.\nराजकुमार बडोलेसामाजिक न्याय मंत्रीसचिवमुलगामुलगी\nसप्टेंबर महिन्यातही हलका-मध्यम पाऊस पडणार\nज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्या तोंडाला काळं फासलं\nलग्नानंतर ऐश्वर्याने अभिषेकला खास गोष्टीसाठी दिली परवानगी\nडॉ. सुभाष चंद्रा फाउंडेशनला मोठा यश दत्तक घेतलेल्या या गाव...\nIND vs NZ : वानखेडे कसोटीत भारताकडून दुसरा डाव घोषित; 540 ध...\nनर्सला अजून हसू आवरत नसेल, लस न घेण्यासाठी एकाने जुगाडच तसा...\nअर्जून कपूरकडून मलायकाचा तो व्हिडिओ शेअर, बघून बसेल धक्का\nहिवाळ्यात 'या' 5 टिप्स वापरा आणि तुमच्या मुलांना...\nएवढी सुंदर होती ही अभिनेत्री की, बायका त्यांच्या नवऱ्यांना...\nभुताने टाकला 12 लाखांचा दरोडा, पोलिसांनीही भुताला पकडलंच\nसुरक्षा दलाच्या जवानांकडून गोळीबार, 14 नागरिकांचा जागीच मृत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "http://maparishad.com/taxonomy/term/102", "date_download": "2021-12-05T08:57:14Z", "digest": "sha1:WOHQGLN7LSZYX7PDIJCOMGWQWJATI6DL", "length": 76348, "nlines": 151, "source_domain": "maparishad.com", "title": "सुशांत शंकर देवळेकर | मराठी अभ्यास परिषद", "raw_content": "\nHome » सुशांत शंकर देवळेकर\nमराठीकरण, भाषिक देवघेव, समृद्धी इ०\n‘भाषा आणि जीवन’च्या (व० २८, अं० ३) अंकात आलेला ‘संगणकव्यवहाराचे मराठीकरण’ हा लेख ‘उपक्रम’ ह्या संकेतस्थळावर घातला गेला व त्याला प्रतिसाद देताना माझ्या लेखातील काही मुद्दयांबाबत काही उपक्रमींनी मतभेद व्यक्त केले आहेत. त्या संदर्भातील काही मुद्दयांचे स्पष्टीकरण करण्याचा इथे प्रयत्न केला आहे.\nउद्दिष्टांत जे मुद्दे आले आहेत ते शब्द कोणते घ्यायचे ह्याविषयी आलेले नसून मराठीकरण का करायचे ह्याविषयी आहेत. व्यावहारिक विचार करायचा तर मुळात मराठीकरण करण्यात जी शक्ती घालवायची ती कशासाठी असा प्रश्न निर्माण होतो. सध्याच्या सामाजिक-राजकीय परिस्थितीचा विचार केला तर मराठीकरण न करणे हे अधिक सोयीचे आहे. तरीही जर मराठीकरण करायचेच असे ठरवले तर त्याची उद्दिष्टे लेखात दिलेल्या क्रमाने असतील. पहिले अस्मितेचा आविष्कार हे उद्दिष्ट असेल तर मराठीकरण केलेच पाहिजे. दुसरे भा���ासमृद्धी हे उद्दिष्ट मानले तर मराठीकरण करणे बरे ठरेल. तिसरे आकलनसुलभता हेच उद्दिष्ट असेल तर ते साधण्यासाठी मराठीकरण केलेच पाहिजे असे नाही. त्यासाठी इतर मार्ग उपलब्ध आहेत.\nभाषाभाषांतील देवघेव आणि भाषासमृद्धी ह्याबद्दल एक समज असा आहे की इतर भाषांतील शब्द स्वीकारल्याने भाषा समृद्ध होते. मला हा समज पूर्णपणे पटत नाही. भाषेची समृद्धी आपण कशी मोजतो हा खरा प्रश्न आहे.\nत्यातला सर्वांत सोपा मार्ग म्हणजे भाषेतील (संकल्पनांचे वैविध्य दाखवणार्‍या) शब्दांची संख्या पाहणे (समान संकल्पना असणारे शब्द तात्पुरते वगळून). ह्या दृष्टीने विचार केला तर इतर भाषांतल्या शब्दांमुळे भाषा समृद्ध होते हे खरे आहे. पण त्यासाठी इतर भाषांतून शब्द घेणे अटळ नाही. कारण माझ्या भाषेत तितक्या संकल्पना व्यक्त करणारे शब्द मी घडवू शकलो तरी भाषा समृद्ध होणारच असते.\nभाषेची समृद्धी दुसर्‍या प्रकारेही मोजता येईल. मला ही समृद्धी अधिक महत्त्वाची वाटते. एखादी भाषा मानवी जीवनातील किती प्रकारच्या व्यवहारांत वापरण्यात येते हे पाहता येईल. अशा व्यवहाराची परंपरा त्या भाषेत किती प्रमाणात रुजली आहे ह्यानुसार तिची समृद्धी जोखता येईल. अशा तर्‍हेच्या समृद्धीत इतर भाषांतून येणारे शब्द काही वाटा उचलू शकतील. पण तेही अनिवार्य नाही. इथेही मी त्या शब्दांऐवजी स्वत:च्या भाषेत नव्या संज्ञा घडवल्या तर समृद्धी उणावणार नसतेच. थोडक्यात भाषेची समृद्धी आणि शब्दांची देवघेव ह्यांचा तर्कदृष्ट्या अनिवार्य संबंध नाही. त्यामुळे भाषासमृद्धीसाठी इतर भाषांतून शब्द घ्यायलाच हवेत असे नाही.\nइंग्रजी भाषेने इतर भाषांतून शब्द घेतले आहेत ह्याचा त्या भाषेच्या समृद्धीची संबंध जोडता येणार नाही. इंग्रजी भाषा समृद्ध आहे, कारण त्या भाषेला विविध जीवनक्षेत्रांतील व्यवहाराची मोठी परंपरा आहे. इंग्रजी भाषकांचे राजकीय वर्चस्व, त्यांची ज्ञानलालसा, ह्या दोहोंतून उभ्या राहिलेल्या ज्ञानव्यवहार आणि इतर व्यवहार ह्यांच्या व्यवस्था ही त्या परंपरेची कारणे आहेत. इंग्रजी ही केवळ इंग्रजांनी दुसर्‍या भाषांतून शब्द घेतले म्हणून समृद्ध झाली नाही. तसे म्हणणे हा काकतालीय न्याय झाला. त्यांनी जगभरातले ज्ञान आपल्या भाषेत आणले आणि नव्या ज्ञानाच्या परंपरा आपल्या भाषेतून आरंभल्या. ‘इतर भाषांतले शब्द घेतले म्हण��न इंग्रजी समृद्ध झाली’ असा संबंध नसून ‘इंग्रजी भाषा समृद्ध झाली आणि तिने इतर भाषांतले शब्दही स्वीकारले’ असा संबंध आहे. विविध भाषकांचा संबंध आल्याने त्यांच्या भाषांतील शब्दांचीही देवघेव होत असते. ते साहजिक आहे. पण तिचा समृद्धीशी कारण म्हणून संबंध जोडणे हे योग्य नाही. तात्पर्य इतर भाषांतील शब्द घेतल्याने भाषा समृद्ध होते ही कारणमीमांसा मला मान्य नसल्याने इतर भाषांतून शब्द घेतल्याने इंग्रजी समृद्ध झाली हेही मला मान्य नाही. त्यामुळे तशा प्रकारची तथाकथित समृद्धी ही प्रशंसनीय वा निंद्य वाटण्याचे कारणच नाही.\nइतर भाषांतले शब्द घेणे हे समृद्धीचे कारण नसले तरी तसे घेण्यात सोय आहे की नाही सोय आहे हे मान्य करायला पाहिजे. विशेषत: आपण ज्या परिस्थितीत आहोत तिथे. नव्या ज्ञानाची निर्मिती, मांडणी आपल्याकडे आपल्या भाषांतून क्वचितच होते. त्यामुळे एखाद्या नव्या ज्ञानाची ओळख आपल्याला इंग्रजीद्वारे होते. त्यासंदर्भातील संकल्पना आपण इंग्रजी संज्ञा वापरूनच शिकतो. त्या संकल्पनासंबंधीचा व्यवहारही मुख्यत्वे इंग्रजी भाषेतून किंवा इंग्रजी भाषेतील संज्ञा वापरून होत असतो. मराठीत आपण जो व्यवहार करणार तो बर्‍याचदा फक्त उपयोजनात्मक असतो. अशा वेळी मराठीत वेगळी संज्ञा तयार करणे, तिचा संकेत रूढ करण्याचा प्रयत्न करणे ही कामे अधिक कष्टाची आहेत हे खरे आहे. त्यातून आपला उद्देश हा केवळ आकलन होणे इतकाच असेल तर नव्या संज्ञेपेक्षा परिचित अशी जुनीच संज्ञा अधिक सोयीची.\nवरील युक्तिवाद नक्कीच प्रभावी आहे. पण तरीही मला तो स्वीकारावासा वाटत नाही. एक तर केवळ सोय हा मुद्दा नेहमीच विवेकी असेल असे नाही. सर्वांनीच आपापल्या भाषा सोडून इंग्रजीतच व्यवहार करणे हे अधिक सोयीचे आहे असेही कुणी पटवून देऊ शकेल. असे सांगणारे लोक मला भेटले आहेत. दुसरे म्हणजे मराठी संज्ञा घडवणे हेच मला अधिक सोयीचे वाटते. ह्याची कारणे दोन आहेत. १. राजकीय बलाबलाचा मुद्दा २. बौद्धिक आनंदाचा मुद्दा.\nमी इंग्रजीतील कोणतीही संज्ञा मराठीत वापरू नये अशा मताचा नाही. पण इंग्रजीतून कमीत कमी संज्ञा स्वीकाराव्या अशा मताचा नक्कीच आहे. ह्याचे कारण इंग्रजी आणि मराठी ह्या भाषांचे सामाजिक-राजकीय बलाबल. इंग्रजी आणि मराठी ह्यांचा संबंध आपापल्या स्थानी राहून समृद्ध होणे आणि देवघेव करीत राहणे इतकाच नाही, तर किती जीवनक्षेत्रांतील व्यवहारांत कुणी टिकून राहावे असा आहे. उद्या मराठी भाषकांची भाषा बदलली तर ती कोणती भाषा होण्याची शक्यता अधिक आहे तर ती भाषा इंग्रजी असेल हे उघड आहे. मराठी भाषकांनी इंग्रजी शब्द वापरणे म्हणजे केवळ आपली सोय पाहणे इतकाच अर्थ नाही. तर ह्या व्यवहारात मराठी शब्द वापरणे शक्य नाही असे मान्य करणेही आहे. मराठीचे वापरक्षेत्र उणावून इंग्रजीचे वापरक्षेत्र वाढवणे असाही आहे.\nपण इंग्रजी संज्ञा नाकारून नुसत्या मराठी संज्ञा वापरल्याने मराठीचे सामाजिक-राजकीय बल वाढेल असे थोडेच आहे नुसत्या मराठी संज्ञा वापरल्याने मराठीचे सामाजिक-राजकीय बल वाढेल हे काही शक्य वाटत नाही. पण तसे करून मराठीचे वेगळेपण आणि स्पर्धेत असणे अधोरेखित होईल. एखादी गोष्ट टिकून राहण्यासाठी पहिल्यांदा तिचे वेगळे अस्तित्व टिकून राहावे लागते. मराठी जिंकेल की नाही हे शेवटी बलाबलानेच ठरेल.\nदुसरा मुद्दा असा आहे की नवीन संज्ञा घडवणे आणि तिचा संकेत रूढ करणे हे कष्टाचे असले तरी आनंद देणारे काम आहे असे मला वाटते. नवीन संज्ञा घडवताना त्या संकल्पनेचा परिचय अधिक दृढ होतो. संलग्न संकल्पना अधिक नेमकेपणे उमगून येतात. आपण संकल्पनांच्या अधिक जवळ जातो. आपल्या भाषेचे सामर्थ्य तिच्या मर्यादा ह्यांची जाण प्रगल्भ होते. अर्थात घडवलेली प्रत्येकच संज्ञा अशी असते असे म्हणणे नाही. पण ह्या प्रक्रियेबद्दल आस्था असणारांचा असा अनुभव आहे. ह्या कारणांमुळे मला नव्या संज्ञा घडवण्याचा मार्ग अधिक योग्य वाटतो.\nसंज्ञा घडवणे आणि ती रूढ होणे / करणे ह्या दोन वेगळ्या प्रक्रिया आहेत. संज्ञेचा अर्थ कळण्यासाठी कोणत्या तरी मार्गाने संकेत उमजावा लागतो. नव्या संज्ञा घडवणे शक्य आहे कारण संकेत समजावून देणे शक्य आहे. संज्ञा रूढ करण्यासाठी मात्र कळणे पुरेसे नाही. पुरेशा वारंवारतेने ती संज्ञा त्या विशिष्ट संदर्भात वापरण्यात आली पाहिजे. भ्रमणध्वनी ही संज्ञा कशासाठी वापरतात हे मराठीशिक्षित व्यक्तींना आजकाल माहीत असते. त्याचा वापर कमी प्रमाणात का होईना होतो. पण जो रूढ होण्यासाठी अनिल थत्ते ह्यांची वृत्तपत्रांतून वांरवार येणारी जाहिरातही कारणीभूत ठरली आहे. ड्राइव्हला ‘खण’ म्हटल्याने पहिल्या वेळी त्यामागची संकल्पना कळणार नाही हे मला मान्य आहे. पण ती कधीच कळणार नाही असे नाही. किंबहुना मी प्रात्यक्षिक दाखवत ‘खण’ हा शब्द वापरला तर कळायला अडचणही येणार नाही. ड्राइव्ह ह्या शब्दाचा संगणकासंबंधीचा अर्थ मला तरी असाच कळला होता. तेच खण ह्या संज्ञेबाबतही घडेल.\nभाषाशुद्धीच्या भूमिकेमुळे रुळलेल्या शब्दांची हकालपट्टी होते आणि त्यामुळे भाषा बोजड / दुर्बोध होते असा एक मुद्दा आहे. दुर्बोधपणा रुळलेले शब्द बदलल्यामुळे अवतरतो हा ध्वनी मात्र सर्वस्वी योग्य नाही. जर दिलेला पर्याय चांगला नसेल तर दुर्बोधपणा येऊ शकेल. पण असे नेहमीच होईल असे नाही. दुर्बोधपणा टळावा ह्यासाठी काही काळजी घ्यावी लागेल. ट्रॅक्टरला शासन-व्यवहार-कोशात कर्षित्र असा पर्याय सुचवला आहे. तो नक्कीच दुर्बोध आहे. पण त्याऐवजी नांगरगाडा म्हटले तर ते दुर्बोध वाटणार नाही.\nभाषेतले शब्द हे केवळ भाषाशुद्धीच्या चळवळीमुळेच बदलतात असे नाही. वेगवेगळ्या प्रभावांमुळेही बदलतात. अलीकडे इंग्रजीच्या प्रतिष्ठेमुळे अनेक लोक रूढ मराठी शब्दांच्या जागी सर्रास इंग्रजी शब्द वापरतात. सोमवारला मण्डे, भाताला राईस, वाढण्याला सर्व्ह कर, नवर्‍याला मिष्टर, बायकोला मिसेस, चुलतभावाला / आतेभावाला / मामेभावाला कझीन असे म्हणतात. ते हेतुत: करत नसतील पण त्यामुळे रुळलेले शब्द हद्दपार होतच असतात. खरे तर भाषा बदलते हे एकदा मान्य केले की ती वेगवेगळ्या कारणांनी बदलू शकते हे आलेच.\nपरकीय शब्दांना मराठीची व्याकरणव्यवस्था लावून मराठी करून घेणे हा एक मार्ग आहे आणि तो मला मान्य आहे. पण तो मी सगळीकडे वापरणार नाही. मला चांगली मराठी संज्ञा सुचत असेल तर मी ती आधी वापरीन. ‘क्लिक्’करता मला ‘टिकटिकव’ हा धातू सुचला. त्यामुळे मी ‘अमुक अमुक ठिकाणी टिकटिकवा’ असे म्हणतो. संज्ञा सुचत नसेल तिथे मराठी व्याकरण लावून ते शब्द चालतील.\nभाषेत खर्‍या अर्थी लोकशाही असते, लोक जे शब्द वापरतात तेच टिकून राहतात; हे मत बरोबर असेल तर मग कुणी रूढ शब्दांना वेगळ्या संज्ञा वापरल्या तर आपण त्याला बिचकायचे खरे तर कारणच नाही; पण आपण बिचकतो ह्याचे कारण लोकांनी कोणते शब्द वापरावे ह्याबद्दल आपल्या काही धारणा असतात आणि कोणत्या तरी प्रभावामुळे लोक कोणते शब्द वापरतात हे बदलू शकेल हे आपल्याला जाणवत असते. हा प्रभाव अनेक प्रकारचा असू शकतो. प्रतिष्ठितांच्या भाषेचा, कोणत्या तरी चळवळीचा, बदलत्या परिस्थितीचा इ० त्यामुळे नव्या संज्ञा घडवा इंग्रजीतल्या सरसकट वापरू नका हे म्हणणार्‍यांचाही काही प्रभाव पडणे शक्य आहे.\nआणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण ह्या सर्व संज्ञा घडवू पण संगणकाच्या पडद्यावर मला इंग्रजीच संज्ञा दिसणार असतील आणि व्यवहारात इतरांशी बोलताना त्याच वापराव्या लागणार असतील तर हा व्यापार व्यर्थ नव्हे का मुद्दा अत्यंत योग्य आहे. त्याचे अंतिम उत्तर आज माझ्यापाशी नाही. पण परिस्थिती आहे तशीच राहत नाही. प्रयत्नांनी समाजात काही बदल घडवता येतात ह्यावर माझा विश्वास आहे. तोवर चांगल्या मराठी संज्ञा घडवता आल्या तर त्या घडवाव्या, रुळवता आल्या तर रुळवाव्या असा प्रयत्न नक्की करता येईल.\nRead more about मराठीकरण, भाषिक देवघेव, समृद्धी इ०\nजागतिकीकरणाच्या प्रक्रियेबरोबरच उत्पादनांच्या स्थानिकीकरणाची संकल्पनाही महत्त्वाची ठरते. किंबहुना ह्या दोन्ही प्रक्रिया एकमेकींशी नाते राखणार्‍या आहेत. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत जगातील एका टोकाला असलेली वस्तू जगाच्या दुसर्‍या टोकाला सहज उपलब्ध होऊ लागली आहे. पण त्याबरोबरच जगाच्या त्या टोकाला ती वस्तू पुरवताना तिथल्या स्थानिक आवश्यकता काय आहेत हेही ध्यानात घेण्याची आवश्यकता आहे ह्याचे भान आता येऊ लागले आहे. संगणकक्षेत्रातही ह्या स्थानिकीकरणाला विशेष महत्त्व लाभले आहे.\nज्या विशिष्ट सामाजिक-राजकीय परिस्थितीत आपण वावरत आहोत तिचे भान न ठेवता जर आपण संगणकव्यवहाराचे मराठीकरण करू गेलो तर ते निव्वळ उपचार म्हणून केलेले काम ठरेल. आपले मराठीकरण हे असे असू नये. ह्यासाठी मराठीकरणाच्या उद्दिष्टांतले विविध घटक लक्षात घेणे आवश्यक आणि हितकारक आहे. आपल्याला केवळ शब्दान्तर करायचे नाही. उपचारापुरते शब्दाला शब्द उभे करायचे नाहीत. संगणकाविषयी मराठीतून नेमकेपणे बोलता येईल ह्यासाठी पूर्वसिद्धता करायची आहे. मराठीकरणामागचे हेतू कोणते हे पाहू गेल्यास पुढील उद्दिष्टे ध्यानात येतात.\n(अ) अस्मितेचा आविष्कार : मराठी ही माझी स्वभाषा आहे आणि मला माझा ज्ञानाविष्कार मराठीतूनच करायचा आहे अशी भूमिका घेणारे काही लोक असतात. भाषा हा त्यांच्या अस्मितेचा भाग असतो. मला माझ्या भाषेतून हे करता येते हे त्यांना जगाला दाखवून द्यायचे असते. (अशा तर्‍हेची) भाषिक अस्मिता हा फार महत्त्वाचा मुद्दा ठरतो. जपान, चीन, स्पेन, फ्रान्स अशा देशांत आपल्या स्व���ाषेतच आपला ज्ञानव्यवहार आणि इतर सर्व व्यवहार करू इच्छिणारा फार मोठा वर्ग अस्तित्वात आहे. खरे तर जगात विविध ठिकाणी असलेल्या अशा वर्गाच्या अस्तित्वामुळेही जागतिक संगणकव्यवहाराच्या स्थानिकीकरणात भाषा ह्या घटकाला महत्त्व लाभते आहे.\n(आ) भाषासमृद्धी : जीवनव्यवहाराच्या विविध क्षेत्रांत वापरी जाणारी भाषा त्या त्या व्यवहारासोबत आपोआप समृद्ध होत असते. आपली भाषा ही ह्या संगणकीय व्यवहारक्षेत्राची (आणि अशाच इतर अनेक व्यवहारक्षेत्रांची) स्वाभाविक भाषा असती तर आपल्याला हा सगळा स्थानिकीकरणाचा खटाटोप करावाच लागला नसता. पण दुर्दैवाने तशी परिस्थिती नाही. अशा वेळी आपल्याला एक तर हा व्यवहार आपल्या भाषेत करताच येणार नाही असे म्हणून गप्प बसावे किंवा आपल्या भाषेची क्षमता ओळखून ती भाषा अशा व्यवहाराला तयार होईल असे प्रयत्न करावेत. असे प्रयत्न नेटाने झाल्यास भारतीय भाषांना लाभलेली वाङ्मयाची परंपरा अधिक समृद्ध होऊ लागेल. आपल्या भाषेचा लवचीकपणा, शब्दसिद्धीची प्रक्रिया ह्या सर्वांची जाण ह्या उद्दिष्टात महत्त्वाची ठरते.\n(इ) आकलनसुलभता : अजूनही आपल्याकडचा फार मोठा समाज आपला ज्ञानव्यवहार आणि सामाजिक व्यवहार मराठीत करत असतो. (हे संख्याबळ किती काळ टिकेल हा प्रश्न आता सहज दुर्लक्षिता येणार नाही.) अशा समाजाला संगणकीय व्यवहार सहज कळावा हे आपले एक उद्दिष्ट असणार आहे. अनेकांना आकलनसुलभता हा मुद्दा ह्या उद्दिष्टांच्या क्रमात शेवटी घातलेला पाहून आश्चर्य वाटले असेल. पण आपण ज्या सामाजिक-राजकीय परिस्थितीत जगत आहोत तिच्यात हा मुद्दा पहिला मुद्दा होऊ शकत नाही. इंग्रजीत चाललेला ज्ञानव्यवहार कळत नाही ह्यावर आपण इंग्रजीतूनच शिकणे आणि आपण इंग्रजीतच ज्ञानव्यवहार करत राहणे हा एक मार्ग आहे. बहुसंख्य अभिजनांनी स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच हा मार्ग अवलंबलेला आहे आणि आपल्याकडचा बहुजनसमाजही आता त्या मार्गाकडे वेगाने वाटचाल करतो आहे. शासनाचा आणि लोकप्रतिनिधींचा ह्या मार्गालाच पाठिंबा आहे. तेव्हा निव्वळ आकलनाचा मुद्दा हा मर्यादित ठरतो. केवळ ह्या मुद्याला महत्त्व द्यायचे असेल तर मराठीत हा व्यवहार आणण्याच्या खटाटोपापेक्षा मराठीला सोडून देऊन इंग्रजीशरण होण्याचा मार्ग हा कमी कष्टाचा आहे असेही अनेकांना वाटतं.\nपण मराठीकरणाच्या दृष्टीने आपण हा म��द्दा लक्षात घ्यायला हवा. त्यामुळे केवळ उपचार म्हणून भाषान्तर करण्याच्या प्रवृत्तीला काही आळा बसण्याची शक्यता निर्माण होते. आपण केलेले मराठीकरण हे लोकांना हा विषय कळावा ह्यासाठी आहे ह्याची जाण असणे आवश्यक आहे.\nसंगणकव्यवहार आणि मानवी भाषा\nसंगणकव्यवहारात एखाद्या मानवी भाषेचा वापर आपण दोन प्रकारे करतो. एक म्हणजे वापरकर्‍यांच्या सोयीसाठी संगणकीय यंत्रणेचा भाग म्हणून संवादपटलावर आपण मानवी भाषा वापरतो. ह्यात व्यक्ती जेव्हा संगणक वापरते तेव्हा संगणकाच्या पडद्यावर तिला विविध सूचना दिसतात. त्यातून कोणत्या क्रियेनंतर त्या वापरकरी व्यक्तीने काय करणे अभिप्रेत आहे ह्याचे मार्गदर्शन मिळते. दुसर्‍या प्रकारात वापरकरी व्यक्ती आपल्या भाषेतील माहिती संगणकावर नोंदवते, साठवते, हवी तेव्हा त्यातील माहिती हुडकून वापरू इच्छिते, तिची देवाणघेवाण करू इच्छिते. आपण ह्यांपैकी पहिल्या प्रकारच्या भाषिक व्यवहाराचा विचार करत आहोत.\nघडवलेल्या संज्ञा आणि स्वीकारलेल्या संज्ञा\nजो ज्ञानव्यवहार आपल्याकडचा नाही, जो आपण कुणा इतरांकडून शिकलो आहोत, त्या व्यवहारासाठी संज्ञाही त्याच भाषेतून घ्यायला काय हरकत आहे असे एक मत आहे. नाहीतरी विविध भाषा बोलणारे लोक एकमेकांच्या संपर्कात आले म्हणजे त्यांच्या भाषांमध्ये परस्परांत देवघेव होतच असते. संगणकविज्ञान आणि संगणकतंत्रज्ञान आपण युरोप-अमेरिकेकडून घेतले तेव्हा त्यांनी वापरलेल्या संज्ञाच आपण का स्वीकारू नयेत उगाच मराठी संज्ञा शोधत बसण्याची कटकट कशाला हवी उगाच मराठी संज्ञा शोधत बसण्याची कटकट कशाला हवी ही भूमिका काही नवी नाही. पण भाषाभाषांतील देवघेव ही जितकी स्वाभाविक आहे असे भासते वा भासवण्यात येते तशी ती खरोखर असतेच असे नाही हेही आपण ध्यानात घ्यायला हवे. त्यातली स्वाभाविकता आणि अगतिकता ह्या दोन्ही गोष्टी चिकित्सक बुद्धीने तपासायला हव्यात. ज्या दोन भाषांच्या संबंधांबाबत आपण बोलतो आहोत त्या भाषांचे राजकीय-सामाजिक बलाबल काय ह्याचे भान ठेवले नाही तर ह्या तथाकथित स्वाभाविक देवघेवीची परिणती ही एका भाषेने स्वाभाविकपणे दुसरा भाषा मटकावण्यात होते. हा विचार केल्यास सध्याच्या परिस्थितीत इंग्रजीतले शब्द मराठीत सरसकट घेणे टाळावे. अगदी निरुपाय असेल तरच घ्यावे. शक्यतो मराठी धाटणीचे नवे शब्द घडवावे असे प्रस्तुत लेखकाला वाटते. फाइल, फोल्डर, ड्राइव्ह ह्यांना धारिका, संचिका, खण हे किंवा अधिक चांगले इतर मराठी पर्याय वापरणे चांगले.\nसंज्ञांना भाषाव्यवहारात एक उद्दिष्ट असते ते म्हणजे वस्तुबोधाचे. संज्ञा आपण वापरतो त्या एखाद्या गोष्टीचा निर्देश व्हावा म्हणून. पारिभाषिक संज्ञा हा संज्ञांचा विभाग होतो तो विशिष्ट संदर्भाच्या सापेक्षतेने. इथे संज्ञांचा अर्थ हा मूलत: एका मर्यादित क्षेत्रातल्या व्यवहारानुसार ठरतो. पारिभाषिक संज्ञांचा वापर हा मुख्यत्वे त्या क्षेत्रातील जाणकार करत असतात. डॉ० अशोक केळकर ह्यांनी दिलेले उदाहरण वापरायचे तर पाणी ही संज्ञा व्यवहारात आपण वापरतो ती पिण्याजोगा, धुण्यासाठी वापरायचा द्रवरूप पदार्थ अशा अर्थाने. पण रसायनविज्ञानात त्याच्या ह्या संदर्भापेक्षा त्याची घडण महत्त्वाची ठरते. पाणी हे हायड्रोजन आणि ऑक्सिजन ह्यांच्या अणूंचे संयुग आहे ह्याला तिथे प्राधान्य असते. मराठीकरणाचा विचार करताना संज्ञाव्यवहाराचे हे वैविध्य ध्यानात घ्यायला हवे.\nसर्वसाधारणपणे संगणकप्रणाल्यांच्या देशीकरणात जी पद्धत वापरतात ती म्हणजे इंग्रजीतली संज्ञांची यादी देऊन त्यांना देशी भाषांत कोणते पर्याय आहेत ते लोकांना नोंदवायला सांगणे. पण ह्या पद्धतीत काही तोटे आहेत. ह्या पद्धतीत संज्ञाव्यवहार तुकड्यातुकड्यांत विखुरलेला असतो. त्याचे भान राहतेच असे नाही. संज्ञांचे एकमेकांशी असलेले संबंध, वापराचे संकेत ह्या सगळयांचे एकत्रित भान येतेच असे नाही.\nसंज्ञांचे पर्याय निवडण्यासाठी देताना स्रोतभाषेतील संज्ञा आणि तिच्यापुढे पारिभाषिक अर्थ अशी सामग्री आपल्यापुढे आपण ठेवली तर संदर्भांचा घोटाळा होणार नाही आणि मराठीकरणही चपखल होईल. त्यामुळे स्रोतभाषेतील संज्ञांचे व्यवहारातले अर्थ आपोआपच गळतील.\nदुसरे म्हणजे सुट्या संज्ञा देण्यापेक्षा वाक्येच जर समोर असली तर अर्थाचे संदर्भ स्पष्ट होतात. ह्या दृष्टीने 'साहाय्य' ह्या विभागातील नोंदींचे मराठीकरण प्रथम करण्याचा प्रयत्न झाल्यास अधिक रेखीव संज्ञा उपलब्ध होऊ शकतील. आणि वापरकर्‍यांच्या दृष्टीने पाहता त्यांना फार निकडीची असणारी सोय ह्यातून आपोआप लाभले.\nसर्वसामान्यपणे भाषेतील शब्दाशी विविध संदर्भ निगडित असू शकतात. अशा वेळी शब्दाचा नेमका संदर्भ नीट कळणे आणि तो न��ट व्यक्त होणे हे आवश्यक आहे. अनेकदा शब्दाच्या पारिभाषिक अर्थापेक्षा व्यवहारातल्या सामान्य अर्थाच्याच आधारे संज्ञांचा विचार होतो. त्यातून उगीचच बोजडपणा येऊ शकतो. उदा० 'ऑथेंटिफिकेशन'ला 'अधिप्रमाणन' म्हणण्याची आवश्यकता नाही. ह्या संज्ञेच्या वापराचा संदर्भ पाहिला तर 'खातरजमा' हा शब्द अधिक योग्य वाटतो.\nएखाद्या गोष्टीशी अनेक संदर्भ निगडित असताना संज्ञा ही त्यातील एखाद्याच संदर्भाला महत्त्व देऊन रचलेली असू शकते. उदा० मराठीत सध्या अनेक लोक ज्यासाठी न्याहाळक अशी संज्ञा वापरतात त्याला इंग्रजीत ब्राव्जर अशी संज्ञा आहे (त्याला अनुसरून काही लोक चाळकही म्हणतात.) ह्या दोन्ही संज्ञा ह्या ह्या गोष्टीच्या एका एका धर्माचा निर्देश करतात. मुळात संगणकावर महाजालावरील संकेतस्थळ पाहण्याची सोय करणारी संगणकप्रणाली हा अर्थ इथे मुख्य आहे आणि तो इंग्रजी आणि मराठी दोन्ही संज्ञांच्या सामान्य व्यवहारातील अर्थांत तंतोतंत गवसत नाही. त्यांचा पारिभाषिक वापर लक्षात घेतला तरच ह्या संज्ञा योग्य वाटतात.\nह्या व्यवहाराचा पारिभाषिकपणा लक्षात घेणे ही एक पायरी झाली. ती लक्षात घेऊनही नव्याने एखाद्या भाषेत चपखल संज्ञा सुचवणे हे काम सोपे नाही. मराठीत नव्या संज्ञा आणताना जाणवलेल्या मर्माच्या जागा खाली मांडत आहे.\nएका भाषेत एखादा शब्द जितक्या विविध संदर्भांशी निगडित असतो तितक्याच संदर्भांशी निगडित असलेली पर्यायी संज्ञा शोधण्यात अनेकदा भाषान्तरकारांची शक्ती खर्च होते. निदान शास्त्रीय भाषाव्यवहारात तरी बहुतेक वेळां ह्याची आवश्यकता नसते. उदा० 'यूजर इण्टरफेस'साठी मराठीत संवादपटल ही संज्ञा सुचवली तर इण्टरफेसचे इतर संदर्भ उदा० दोन संगणकीय यंत्रणांना जोडणारी मध्यस्थ यंत्रणा ही संवादपटल ह्या संज्ञेत समाविष्ट होत नाही. पण अशा विविध अर्थांसाठी वेगवेगळ्या संज्ञा वापरात येतात (संवादपटल आणि मध्यस्था) हे ध्यानात घेतले तर सगळे संदर्भ तंतोतंत जुळतील अशाच संज्ञा हव्यात हा हट्ट उरणार नाही.\nअनेकदा असे वाटते की मराठीचा आपला सामूहिक शब्दकोश हरवत चालला आहे. आपल्याला नवा शब्द घडवायचा झाला तर आपण संस्कृतातल्या शब्दसिद्धीची प्रक्रिया अधिक वापरू जातो. (तीही बर्‍याचदा अज्ञानमूलक असते, ते असो.) संगणकाची आज्ञावली रचताना त्यात एक विशिष्ट रचनाबंध वापरतात. त्यात ए���ादी क्रिया विशिष्ट टप्प्यानंतर परत परत करण्यात येते. पुढची आज्ञा मिळेपर्यंत हे परत परत करणे चालूच असते. इंग्रजीत ह्या रचनाबंधाला 'लूप' असे म्हणतात. मराठीत काय म्हणाल असे विचारले तर बहुतेक लोक पुनरावर्तन वगैरे म्हणू लागतात. निष्कारण संस्कृतात शिरतात. त्याला फेरा म्हणता येईल हे आपल्याला पटकन सुचत नाही. फेरा हा शब्द एकदा सुचला की जन्ममरणाचा फेरा, फेर्‍यातून सुटणे इ० शब्दप्रयोग आठवून ही संज्ञा अधिक चपखल आहे हे सहज लक्षात येते. पण हे जरा सुचायला हवे. मराठीकरण करताना ह्या गोष्टीचे भान असल्यास मराठीकरण अधिक स्वाभाविक होईल असे वाटते.\nसंस्कृतचा वापर अनेकदा नको तितका झाल्यानेही असा पारिभाषिक भाषाव्यवहार क्लिष्ट होतो. संस्कृततज्ज्ञांच्या दृष्टीने एखादा संस्कृत शब्द चपखल असला तरी मराठीत सोपा शब्द देणे शक्य असताना तो संस्कृत शब्द वापरणे टाळावे. 'नेव्हिगेटर'ला मार्गनिर्देशक म्हणण्यापेक्षा वाटाड्या म्हणणे केव्हाही चांगलेच.\nअनेकदा स्रोतभाषेतली संज्ञा ही सामासिक स्वरूपाची असते. अशा संज्ञांना पर्यायी संज्ञा सुचवताना काळजी घ्यायला हवी. उदा० इंग्रजी संज्ञा जर सामासिक असेल तर तिच्या घटकपदांचे कोशातले अर्थ सुटे सुटे लक्षात घेऊन पर्यायी संज्ञा घडवली तर ती बर्‍याचदा अभिप्रेत संदर्भात चपखल वाटत नाही. उदा० 'बुकमार्क'चा पर्याय म्हणून पुस्तकखूण ही संज्ञा वापरली तर अर्थ कळेलच. पण स्मरणखूण अधिक बरी वाटते. मूळ अर्थ काय अभिप्रेत आहे तर आपण नेहमी वापरतो ते संकेतस्थळांचे पत्ते पुन्हा पुन्हा लिहावे लागू नयेत म्हणून संगणकाने ते नोंदवून घेणे. हे झाले म्हणजे एकदा टिकटिकवल्याने (क्लिक केल्याने) काम भागते. ह्याला मराठीत स्मरणखूण असे म्हणणे अधिक बरे. पुस्तकखूण म्हणजे पुस्तकात ठेवायची खूण तिचा अर्थ आपण कुठवर वाचले त्याची आठवण करून देणे, त्यावरून संकेतस्थळाचा पत्ता लक्षात ठेवण्याची संगणकातली सोय एवढा लांबलचक प्रवास करण्याची आवश्यकता नाही.\nभाषांचे व्याकरणिक रचनाविशेष अनेकदा काही बंधने आणत असतात ती ध्यानात घ्यायला हवीत. उदाहरणच घ्यायचे तर शब्दसिद्धीच्या दृष्टीने पाहता मराठी भाषेत धातूंना आख्याताचे (म्हणजे काळ आणि आज्ञार्थ इ० अर्थ ह्यांचे वाचक असे) प्रत्यय लागताना त्यांना उपसर्ग लागत नाहीत. संस्कृत वा इंग्रजीत ते लागतात. उदा० हृ ह्या ���ातूपासून हरति असे क्रियापद बनते तसेच संहरति, विहरति, आहरति, प्रहरति इ० रूपे होतात. इंग्रजीत संस्कृताइतके नसतील पण री, अन् असे काही उपसर्ग लागून काही रूपे होतात. उदा० री-डू, अन्-कव्हर, ऑटो-चेक इ० मराठीत धातूला थेट उपसर्ग लागून होणारी अशी रूपे घडताना दिसत नाहीत. मराठीत पुनर् इ० शब्द नामांच्याच अगोदर येतात. उदा० पुनर्मिलन, पुनर्विचार, फेरनिवड इ० एखादा मनुष्य फेरनिवडला असं मराठीत म्हणत नाहीत त्याला पुन्हा निवडले किंवा त्याची फेरनिवड झाली असे म्हणतात. इंग्रजीतून मराठीत अशा रूपांचे भाषांतर करताना क्रियाविशेषण आणि धातू अशा रचना वापरणे भाग आहे.\nअशा प्रकल्पांत संगणकतज्ज्ञ आणि भाषेचे जाणकार अशा दोहोंचा सहभाग असायला हवा आणि त्यांची चर्चा होईल असे एखादे व्यासपीठ उपलब्ध व्हावे. असे झाल्यास ह्या प्रयत्नांचा पाया अधिक भक्कम होईल, अशी आशा वाटते. ह्या विवेचनात संज्ञांचा प्रत्यक्ष विचार केलेला नाही, पण काही गोष्टी ध्यानात घेतल्या तर मराठीकरण अधिक नेटके, अधिक स्वाभाविक होऊ शकेल असे वाटले म्हणून काही निरीक्षणे नोंदवली आहेत.\nRead more about संगणकव्यवहाराचे मराठीकरण\nपुढे, मागे, वर, खाली, इकडे, तिकडे इ० शब्दांना मराठीच्या बहुतेक व्याकरणकारांनी आणि कोशकारांनी क्रियाविशेषण ह्या गटात घातलेले आढळते. पुढील, पुढचा, पुढला इ० शब्दरूपे ही अर्थातच विशेषण ह्या गटात जातात. अशीच आणखीही काही शब्दरूपे आहेत. ह्या शब्दरूपांचे बारकाईने निरीक्षण केले तर असे आढळते की ह्या शब्दांचा एक सबंध गट आहे आणि ह्या शब्दरूपांची आणखी फोड करायला वाव आहे.\nमराठी नामिकांची१ म्हणजेच सलिंगसवचन शब्दांची घराचा, बागेभोवती अशी रूपे पाहिली (सलिंग शब्दांनाच वचनाचा विकार होतो) तर त्यांची रचना [(सलिंग शब्द + (विकरण) + उत्तरयोगी (प्रत्यय/शब्दयोगी)] अशी आढळते. ह्यांपैकी काही प्रत्यय आणि शब्दयोगी हे सलिंग नसणार्यान पुढ्सारख्या शब्दांनाही लागलेले आढळतात. उदा० पुढपर्यंत, पुढवर, पुढे, पुढून इ० उदाहरणांत पर्यंत, वर, ए, ऊन हे प्रत्यय / उत्तरयोगी पुढ्सारख्या शब्दांना लागलेले आहेत. घरापासून, शाळेपाशी ह्यांतील पासून, पाशी असे काही शब्दयोगी हे मुळात ह्याच गटातल्या शब्दांपासून बनलेले दिसतात. उदा० पास् = > पासून, पाशी, पासचा इ०\nह्या शब्दांचा एक गट करून ह्या शब्दांना 'पुढादीगणातले शब्द' असे नाव देता येईल. ���्या गणातील शब्दांची काही वैशिष्टये पुढीलप्रमाणे सांगता येतील.\n१.\tहे शब्द अलिंग असतात. आपल्याला असे विधान करता येणे शक्य आहे कारण एरवी एखाद्या शब्दाचे लिंग कळण्यासाठी तो शब्द आणि क्रियापदाशी आणि अन्य पदांशी त्याच्या रूपाची जुळणी ह्यावरून आपल्याला लिंगाची जाणीव होते. उदा० काळा घोडा, पांढरी गाय, घोडा पळाला, गाय चरते. अशा रूपाला प्रथमेचे रूप किंवा सरळ रूप असे म्हणतात. पण ह्या पुढादीगणातल्या शब्दांची रूपे अशी थेट प्रथमेतील नसतात. त्यांची प्रथमेतली रूपे अन्य घटक (शब्दसिध्दीचा सलिंग प्रत्यय उदा० आ > पुढ् + आ = पुढा) मध्ये येऊन तयार होतात.\n२.\tहे शब्द स्थान वा दिशा ह्यांचे वाचक असतात. पुढे इ० शब्दांची पुढ् + ए अशी फोड होते. ह्यातील ए हा प्रत्यय अधिकरणार्थी आहे आणि त्याचा अर्थ विशिष्ट ठिकाणी असा होतो. हा प्रत्यय ज्या शब्दाला लागतो तो प्रत्ययाआधीचा पुढ् हा शब्द ते विशिष्ट स्थान वा दिशा कोणती आहे ते सांगतो.\n३.\tह्यांना वेगवेगळे प्रत्यय लागून नामिके आणि अव्यये तयार होतात. उदा० खाली, खालचा, वरले, मागची.\n४.\tह्यांपैकी काही रूपे नामिक शब्दांच्या पुढे (सामान्य रूपांपुढे) येतात. त्यांना अशा वेळी शब्दयोगी ह्या गटात घालता येते. उदा० दारासमोरून, वाडयापुढे इ०\nपुढादीगणातील सिद्ध आणि साधित शब्द\nपुढगणातील शब्दांचे सिद्ध आणि साधित असे दोन वर्ग करता येतात.\n१.\tसिद्ध शब्द : ह्या शब्दांची आणखी अवयवांत फोड होत नाही. ह्या गणात पुढील शब्द आढळतात.\nअ)\tपुढ्, माग्, कड् : पुढे, मागे, कडे\nआ)\tखाल्, पाठ् : खाली, पाठी\nइ)\tवर्, बाहेर्, समोर्, लांब्, जवळ, आत्, आड् :\n२. साधित शब्द : ह्या शब्दांची, अवयव वेगळे करीत, अजून फोड करता येते.\nअ) जतकहची रूपे : एरवी सर्वनामांची आणि सार्वनामिक विशेषणे म्हणवणार्याआ शब्दरूपांपैकी काही रूपेही ह्या गटात घालता येतात. ह्या शब्दरूपांतही एक आकृतिबंध आढळतो. ह्या शब्दरूपांच्या आरंभी ज्, त्, क्, ह् हे विशिष्ट दिशावाचक / निर्देशी अवयव आढळतात. म्हणून ह्या रूपांना जतकहची२ रूपे म्हटले आहे.\nक)\tज् : पूर्वनिर्देशी वा उद्देशवाचक : उदा० जेथे जातो तेथे तू माझा सांगाती\nख)\tत् : उत्तरनिर्देशी वा दूरत्वनिर्देशी : तिथून पाणी आणावे लागेल.\nग)\tक् : प्रश्ननिर्देशी : ही बस कुठपर्यंत जाणार आहे\nघ)\tह : समस्थानकालनिर्देशी : इथला माल जगभर विकला जातो.\nजिथ्, जेथ्, तिथ्, तेथ्, इथ्, येथ्, (एथ्), कु���्, कोठ् ह्या शब्दरूपांना पुढ् इ० प्रमाणेच प्रत्यय लागून रूपे बनतात.\nज् + एथ् = जेथ् :\tजेथे, जेथून, जेथील\nत् + एथ् = तेथ् :\tतेथे, तेथून, तेथील\nक् + ओठ् = कोठ् :\tकोठे, कोठून, कोठील\nह२ + एथ् = येथ् :\tयेथे, येथून, येथील\nआ) कड्ची रूपे : कड् ह्या पुढगणातील शब्दाच्या आधी काही घटक येऊन ही रूपे तयार होतात. उदा० इकड्, तिकड्, सगळीकड् इ० ह्यांना मग अधिकरणाचे इ० प्रत्यय / उत्तरयोगी लागून इकडे, तिकडे, सगळीकडून अशी रूपे तयार होतात. ह्यात कडच्या आधी काहीएक घटक आलेलाच असतो. निव्वळ कडे, कडून असा प्रयोग आढळत नाही. जतकह हे वर उल्लेखलेले अवयवही कड्च्या आधी येतात आणि ज + इ + कड् > जिकड्, तिकड्, इकड्, कुणीकड् अशी रूपे घडतात.\nकाही सलिंग विशेषणांच्या (शेवटी स्वर असल्यास) शेवटच्या स्वराला ईचा आदेश होऊन आणि ती व्यंजनान्त असल्यास त्यांना ई लागून त्यापुढे कड् येऊन काही रूपे बनतात. ही रूपे क्रियेचे स्थान दाखवतात. उदा०\nसगळा\t> सगळी\t+ कड्\t=\tसगळीकड्\tतिसरा\t> तिसरी\t+ कड्\t= तिसरीकड्\nवेगळा\t> वेगळी\t+ कड्\t=\tवेगळीकड्\tसारा\t> सारी\t+ कड्\t= सारीकड्\nडावा\t> डावी\t+ कड्\t=\tडावीकड्\t(ऐल्)\t> अली\t+ कड्\t= अलीकड्\nउजवा\t> उजवी\t+ कड्\t= उजवीकड्\t(पैल्)\t> पली\t+ कड्\t= पलीकड्\nभलता\t> भलती\t+ कड्\t= भलतीकड्\tएक > एकी\t+ कड्\t= एकीकड्\nदुसरा\t> दुसरी\t+ कड्\t= दुसरीकड्\nइ)\tपास्ची रूपे : पास् ह्या शब्दाला ई लागताना शेवटच्या सकाराचा शकार होतो आणि पाशी असे रूप तयार होते. तसेच ह्या शब्दाला ऊन लागून पासून असा शब्द तयार होतो. हे शब्द पहिल्या गटातल्या शब्दाच्या पुढे येतात. आणि पुढपासून, जिथपासून अशी रूपे तयार होतात.\nपुढगणातील वर सांगितलेल्या शब्दरूपांपासून काही अधिकरण हा कारक संबंध असलेली रूपे बनतात तर काही विशेषणे वा कर्तृपदेही तयार होतात.\nए/ई : हे दोन्ही अधिकरणार्थी प्रत्यय आहेत. ह्या प्रत्ययांचा अर्थ ही क्रिया अमुक स्थानी घडली असे दाखवतो. 'मी घरी आलो' ह्यात येण्याची क्रिया 'घर' ह्या स्थानावर झाली असा अर्थ व्यक्त होतो.\nखाल्, पाठ् ह्या शब्दांना ई हा प्रत्यय वरील अर्थानेच लागतो आणि खाली्, पाठ् अशी शब्दरूपे घडतात.\nवर, समोर, बाहेर्, आत् ह्या शब्दांत ई ह्या प्रत्ययाचा लोप होतो (आत् ह्या शब्दाचा अपवाद वगळता वरी, समोरी, बाहेरी अशी रूपे जुन्या ग्रंथांत आढळतात.)\nऊन : हा प्रत्यय अपादानार्थी आहे. तो पुढगणातल्या शब्दांना थेट लागतो. उदा० पुढून, मागून, वरून, खालून, आतून, बा���ेरून, आडून, इकडून, तिकडून, जिकडून, कुठून, कोठून, डावीकडून, उजवीकडून, सगळीकडून, वेगळीकडून, भलतीकडून, एकीकडून, दुसरीकडून, तिसरीकडून, सारीकडून, पलीकडून, अलीकडून.\nपास् ह्या शब्दाला ऊन लागून 'पासून' असे रूप बनते. ते केवळ उत्तरयोगी म्हणूनच वापरतात आणि ते काही पुढगणांतल्या शब्दांनाही लागते. पुढपासून, मागपासून, वरपासून, खालपासून, इथपासून, तिथपासून, जिथपासून, कुठपासून, आतपासून, बाहेरपासून, घरापासून इ०\nनाम, धातू इ० शब्दांची निर्मिती\nपुढादीगणातील शब्दांपासून काही धातू तसेच काही सलिंग शब्दही तयार होताना दिसतात. पण ही प्रक्रिया घडताना ती आधी उल्लेखिलेल्या रूपांइतकी सार्वत्रिक नाही असे दिसते.\nसलिंग प्रत्ययाचा लोप होऊन तयार होणारे सलिंग शब्द\nमाग (पू) : ह्या शब्दाचा अर्थ मागे राहून हुडकून काढण्याची क्रिया असा होतो.\nपाठ (स्त्री) : शरीराच्या मागचा अवयव\n१.\tपुढार् (पुढ् + आर्) : पुढे होण्याची क्रिया. ह्यापासून पुढारतो इ० धातुरूपे तसेच पुढारलेला, पुढारणे, पुढारी, पुढारपण इ० धातुसाधित नामिके घडतात. तसेच पुढे असण्याची क्रिया म्हणजे पुढाकार (पु), पुढली बाजू म्हणजे पुढा (पु) हे शब्दही घडलेले आढळतात.\n२.\tमागास् (माग् + आस्) : मागे पडणे, मागासले, मागासलेला, मागासणे इ०\n३.\tखालाव् (खाल् + आव्) : खाली येणे (लक्षणेने : गुणवत्ता घसरणे). खालावते, खालावलेले.\nअर्जुनवाडकर, कृष्ण श्रीनिवास. १९८७. मराठी व्याकरण : वाद आणि प्रवाद; सुलेखा प्रकाशन, पुणे.\nदामले, मोरो केशव. १९७०. शास्त्रीय मराठी व्याकरण; (संपा. कृष्ण श्री. अर्जुनवाडकर), देशमुख आणि कंपनी; पुणे\nधोंगडे, रमेश वामन. १९८३. अर्वाचीन मराठी : काँटिनेंटल प्रकाशन, पुणे\n१)\t'नामिक' ही संज्ञा कृ०श्री० अर्जुनवाडकर ह्यांनी वापरली आहे. लिंग आणि वचनाचा विकार होणार्या), तसेच धातू आणि अव्यये ह्यांपासून वेगळया अशा शब्दांसाठी त्यांनी ही संज्ञा वापरली आहे.\n२)\tजतकहची इतर रूपे : जो, जेव्हा, जिथला, जिथे, जेथे, जितका, जेवढा, जितपत, जोवर, जसा, जितवा, तो, तेव्हा, तिथला, तिथे, तेथे, तितका, तेवढा, तितपत, तोवर, तसा, हा, एव्हा, इथला, इथे, येथे, इतका, एवढा, इतपत, असा, कोण, केव्हा, कुठला, कुठे, कोठे, कितका, केवढा, कितपत, कसा, कितवा.\n३)\tइथे आकाराव्यतिरिक्तचा स्वर पुढे आल्यास हकाराचा लोप होतो. तसेच ए ह्या स्वराआधी य् हा वर्ण येऊन ये असे अक्षर येते. लेखनात ही यकारयुक्त रूपेच वापरतात. ��दा० येथे, येथला, येथचा इ०\nRead more about पुढादीगणातील शब्द\nपुढील विषयासंबंधीचे लेखन 'भाषा आणि जीवन'ला हवे आहे :\nमराठी, अन्य देशीविदेशी भाषा, भाषांची तुलना (शब्दघटना, रचनावैशिष्ट्ये, इ०), भाषाविज्ञान, भाषांतर, शैली (व्यवहारातील व साहित्यातील)...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.dailykesari.com/category/kesari-reporter/page/3/", "date_download": "2021-12-05T07:27:29Z", "digest": "sha1:GGZ7RYBLLHJVMIOMKZM6THVKC6SVIQZN", "length": 7469, "nlines": 172, "source_domain": "www.dailykesari.com", "title": "केसरी रिपोर्टर Archives - Page 3 of 4 - Kesari", "raw_content": "\nघर केसरी रिपोर्टर पृष्ठ 3\nसात दिवसात अधिक प्रसिद्ध\nपुनरावलोकन गुण संख्येच्या आधारे\nहवेतील गारठ्यामुळे दुसर्‍या दिवशीही पुणेकरांना हुडहुडी\n‘छावा’ दिवाळी अंकाला उत्कृष्ट दिवाळी अंकाचे पारितोषिक\nराज्यात पुढील चार दिवस पावसाचे\nजुन्या हिंदी गीतांची रसिकांना भुरळ\nविदेशातही रंगतोय ऑनलाइन गणेशोत्सव\nकोरोनाचे भान राखत केसरी वाड्यात साध्या पद्धतीने ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना\nगणेशोत्सव मंडळांनी लशीकरणाच्या कामाला प्राधान्य द्यावे\nराज्यात दोन दिवस पावसाचा जोर कायम\nपुणे रेल्वे स्थानकाला श्रीमंत थोरले बाजीराव पेशव्यांचे नाव द्या\nभारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याविषयी निर्णय जाहीर\nएजाजच्या विक्रमाला भारताचे चोख उत्तर\nलेखकांनी समाजासाठी लढाई करावी\nअंदमान : भारताने जपलेले एक सुंदर गुपित\nपरत फिरा रे घराकडे आपुल्या\nया दिवाळीत उडवा ‘सीड्स क्रॅकर्स’\nएखाद्या विश्वस्त संस्थेने अखंडपणे 139 वर्षे चालवलेले ‘केसरी’ हे सार्‍या भारतातील एकमेव वृत्तपत्र आहे. ‘केसरी’ची ही खडतर पण व्रतस्थ वाटचाल, भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवावी, अशी आहे. ही केवळ एका मराठी वृत्तपत्राच्या कामगिरीची कहाणी नव्हे तर हा भारताच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पुनर्जीवनाचा 139 वर्षांचा इतिहास आहे. लोकमान्यांचा केसरी तीन शतकांचा साक्षीदार राहिला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://anandghare2.wordpress.com/2020/01/09/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%97%E0%A4%B2/", "date_download": "2021-12-05T08:10:31Z", "digest": "sha1:S76OX6HRYGDU4K2WYSDZ2BMLKBCX5KKV", "length": 34206, "nlines": 140, "source_domain": "anandghare2.wordpress.com", "title": "पंपपुराण – भाग २ – सेंट्रिफ्यूगल पंप | निवडक आनंदघन", "raw_content": "\nआजीचे घड्याळ (कालगणना) (3)\nकला आणि कलाकार (6)\nराणीचे ���हर लंडन (6)\nबोलू ऐसे बोल (11)\nविज्ञान आणि तंत्रज्ञान (86)\nचीन चिनी चायनीज (5)\nसाहित्य आणि साहित्यिक (20)\nविठ्ठला तू वेडा कुंभार (6)\nपंपपुराण – भाग २ – सेंट्रिफ्यूगल पंप\nमी लहानपणी आमच्या गांवात पाहिलेल्या पहिल्या पाण्याच्या पंपाला इंजिन जोडलेले होते, पण कधी तरी परगांवी नातेवाइकांकडे गेलो असतांना इलेक्ट्रिक मोटरवर चालणारा पाण्याचा पंपसेटही दिसला. दोन्हीमधला पंपाचा भाग दिसायला तसा सारखाच होता, फक्त पंपातून बाहेर आलेल्या फिरत्या दांड्याला (शाफ्टला) अवजड इंजिनाऐवजी सुटसुटीत मोटर जोडलेली होती आणि ती इंजिनासारखा खडखडाट करत नव्हती की धूर सोडत नव्हती. पंपाच्या शंखाच्या आकाराच्या त्या अजब पात्राच्या आतमध्ये एक चक्र असते आणि पंप सुरू करताच ते गरगर फिरू लागते एवढा बोध त्या वयात झाला होता, पण वीतभर चक्राच्या फिरण्यामुळे विहिरीच्या आतमध्ये तीन चार पुरुष खोलवर असलेले पाणी पाइपातून वरती चढून पंपातून बाहेर कसे निघते हा चमत्कारच वाटत असे. त्याचा उलगडा मात्र इंजिनियरिंग कॉलेजमध्ये गेल्यानंतर झाला.\nविहिरीतून पाणी उपसण्यासाठी सेंट्रिफ्यूगल पंपाचा वापर केला जातो. याची रचना मी पूर्वीच्या भागात दाखवलेल्या रॉकेलच्या किंवा सायकलच्या पंपांपेक्षा अगदीच वेगळी असते. वरील चित्रात दाखवल्यानुसार व्हॉल्यूट केसिंग आणि इंपेलर हे या पंपाचे मुख्य भाग असतात. इंपेलरचा आकार अनेक वक्राकृती पाकळ्या असलेल्या फुलाच्या आकृतीसारखा असतो. फुलाच्या मधोमध देठ असते तसा या इंपेलरला एक दांडा जोडलेला असतो. हा शाफ्ट गरगर फिरवला की इंपेलरचे चक्र फिरू लागते. हे चाक शंखासारखा आकार असलेल्या एका पात्रात बसवलेले असते. त्या पात्राला व्हॉल्यूट केसिंग अशी संज्ञा आहे. इन्व्हॉल्यूट या प्रकारच्या वक्ररेषेचा आकार देऊन बनवले जात असल्यामुळे हे नांव त्या केसिंगला दिले आहे. मध्यबिंदूपासून त्याच्या परीघापर्यंतचे अंतर (त्रिज्या) सारखे वाढत जाणे हे या आकाराचे वैशिष्ट्य आहे.\nइंपेलरच्या पाकळ्यांची रचना अशा प्रकारे केलेली असते की त्याचे चक्र फिरू लागताच त्या पाकळ्या त्यांच्या केंद्रबिंदूपाशी असलेल्या द्रवाला (पाण्याला) बाहेरच्या बाजूला वेगाने ढकलतात. विशिष्ट कोन करून केसिंगला आपटल्यानंतर ते पाणी केसिंगच्या आकारानुसार वक्ररेषेत फिरू लागते. मध्यभागातून परीघाकडे आणखी पाणी येतच असते. इन्व्हॉल्यूटच्या आकारामुळे केसिंगचा परीघ आणि इंपेलरचे वर्तुळ यामधली मोकळी जागा क्रमाक्रमाने वाढत जाते आणि त्यातून गोल फिरणाऱ्या पाण्याचा प्रवाह निर्माण होतो. इन्व्हॉल्यूटच्या मुळापासून मुखापर्यंत वहात आलेल्या पाण्याला बाहेर जाण्याचा मार्ग मिळाल्यावर ते पंपामधून वेगाने बाहेर पडते. अशा प्रकारे वर्तुळाच्या केंद्रापासून दूर जाण्याच्या प्रवृत्तीला सेंट्रिफ्यूगल म्हणतात. यावरून अशा प्रकारच्या पंपांना सेंट्रिफ्यूगल पंप असे नांव दिले आहे.\nकोणतीही वस्तू वर्तुळाकार मार्गाने गतिमान असतांना केंद्रापासून दूर फेकली जात असल्याचा अनुभव आपल्याला रोजच्या जीवनात येतो. लहान बाळाच्या पाळण्यावर टांगलेले खेळणे किंवा जत्रेतील मेरी गो राउंडमधले घोडे त्यांना जोडणारे चक्र फिरायला लागताच बाजूला फेकले जात असतांना दिसतात. मोटारीतून जातांना वळणावर आपण बसल्याजागी बाहेरच्या बाजूला सरकतो. ही सेंट्रिफ्यूगल फोर्सची उदाहरणे सुपरिचित आहेत. द्रवरूप पदार्थ वाहू शकत असल्यामुळे त्यांवर होणारा परिणाम जास्त सहजपणे लक्षात येतो. मिक्सरमध्ये ताक घुसळतांना ते भांड्याच्या कडेने वरपर्यंत उसळतांना दिसते. चित्रात दाखवल्याप्रमाणे एका पातेल्यात पाणी भरले तर ते स्थिर असतांना पाण्याची पातळी सपाट दिसते. ते पातेले गोल फिरवले की त्याच्या मध्यभागातले पाणी कडेला सरकते आणि पातेल्याबाहेर उसळते. पाण्याची पातळी वक्राकार होऊन मध्यभागी खड्डा पडलेला दिसतो. पातेल्याच्या फिरण्याचा वेग वाढवत नेला तर हा खड्डा अधिकाधिक खोल होत जातो आणि अधिकाधिक पाणी पातेल्याच्या बाहेर पडते.\nसेंट्रिप्यूगल पंपामधले इंपेलर खूप वेगाने फिरत असल्यामुळे त्याच्या केंद्रभागी असलेले पाणी वेगाने परीघाकडे फेकले जाते आणि तिथून ते बाहेर पडते. केंद्रभागी रिकामी झालेली जागा नव्याने आंत येऊ पाहणारे पाणी घेते. ते बाहेर फेकले गेले की आणखी नवे पाणी आंत येते. अशा प्रकारे पंपामधून पाण्याचा अखंड प्रवाह चालत राहतो.\n२. विहिरीवरील पंपाचे कार्य\nसेंट्रिफ्यूगल पंपाचे कार्य कसे चालते हे आपण मागील भागात पाहिले, पण खोल विहिरीत असलेले पाणी जमीनीच्या वर कसे येते या कोड्याचा उलगडा कांही त्यातून झाला नाही. असा पंपसेट आणून विहिरीच्या कांठावर बसवला, त्याला विजेचे कनेक्शन दिले, पाईप जोडून तो विहिरीत खोलवर बुडवला आणि बटन दाबले की मोटर फिरू लागेल, पंपाचा इंपेलर फिरत असल्याचे आवाज त्यातून येतील, पण पाण्याचा मात्र एक थेंबसुध्दा बाहेर येणार नाही. ‘आडातच नसेल तर पोहऱ्यात कुठून येणार ’ अशी म्हण आहे. इथे मात्र आडात भरपूर पाणी असले तरी ते सेंट्रिफ्यूगल पंपाच्या बाउलमध्ये आल्यानंतरच इंपेलर त्याला पंपाच्या बाहेर ढकलू शकतो.\nपारंपरिक पध्दतीच्या आडातून पाणी काढण्यासाठी एक घागर दोरीच्या एका टोकाला बांधून ती पाण्यात सोडतात आणि रहाटाचे चाक फिरवून ती भरलेली घागर पाण्याबाहेर उचलून घेतात. लहानसा हातपंप बसवण्यासाठी मोठी विहीर खोदण्याची गरज नसते. जिथे जमीनीखाली भरपूर पाणी असते अशा जागी पुरेसे खोलवर खणून एक उभा पाईप त्यात गाडतात आणि त्यावर हातपंप बसवतात. या पंपाची रचना बरीचशी रॉकेलच्या पंपासारखीच असते. त्याचे हँडल एका तरफेमार्फत पिस्टनला जोडलेले असते. ते खाली ओढले की वरील पाण्यासह पिस्टन वर येतो आणि ते पाणी तोटीतून बाहेर पडते. या पंपातसुध्दा विहिरीतील पाणी उचलून वर आणले जाते. पिचकारी उडवतांना त्यात असलेले रंगीत पाणी आपण दट्ट्याने ढकलून बाहेर उडवतो. अशा प्रकारे द्रव पदार्थ एका भांड्यात घालून उचलता येतात किंवा बंद नळीतून पुढे ढकलता येतात, पण दोरीला किंवा काठीला धरून ती ज्या प्रकारे ओढता येते तसा कोणताही द्रवपदार्थ आपण ओढू शकत नाही. पृथ्वी मात्र पाण्याला ओढण्याचे काम गुरुत्वाकर्षणातून करत असते. या तत्वाचाच उपयोग विहिरीतील पाणी पंपामार्फत बाहेर काढण्यात केला जातो.\nवरील चित्रात दाखवल्याप्रमाणे पंपाला जोडलेला पाईप पाण्यात बुडवला जातोच, त्याच्या तळाशी एक फूटव्हॉल्व्ह बसवतात. ही झडप फक्त आंतल्या बाजूला उघडते. ती विहिरीतल्या पाण्याला पाइपात जाऊ देते, पण पाइपात असलेल्या पाण्याच्या वजनानेच ती घट्ट मिटते आणि आंतील पाण्याला विहिरीत जाऊ देत नाही. नवा पंप बसवल्यानंतर त्याला जोडलेला पाईप आणि पंपाचे भांडे पाण्याने पूर्णपणे भरतात. पंपामधील हवा बाहेर जाण्यासाठी त्याच्या वरच्या बाजूला एक व्हेंट होल ठेवलेले असते. त्यातून पाणी बाहेर येऊ लागणे ही पंप पाण्याने भरल्याची खूण आहे. त्यानंतर त्याला घट्ट टोपण बसवून पंपाची मोटर सुरू करतात. इंपेलरच्या केंद्रभागी असलेले पाणी वेगाने बाहेर फेकले जाते. त्यामुळे त्या ठिकाणी निर��वात पोकळी निर्माण होते.\nया वेळी फूटव्हॉल्व्हवर आंतल्या बाजूने त्यात असलेल्या पाण्याचे वजन त्याला बंद करत असते, तर बाहेरच्या बाजूने वातावरणातील हवेचा दाब विहिरीमधील पाण्याला ढकलून त्या झडपेला उघडत असतो. त्याचा जोर जास्त असला तर झडप उघडून पाणी आंत शिरते आणि पंपातील निर्वात पोकळी भरून काढते. वातावरणाचा हा दाब सुमारे दहा मीटर उंच पाण्याचा स्तंभ तोलून धरू शकेल इतका असतो. पण फूटव्हॉल्व्ह उघडण्यासाठी लागणारा जोर, पाण्याच्या प्रवाहाला घर्षणामुळे पाइपात होणारा विरोध, वातावरणाच्या दाबात वेळोवेळी होत असलेला बदल वगैरेंचा विचार करता प्रत्यक्षात विहिरीतले पाणी सुमारे सात आठ मीटरपर्यंत सहजपणे वर चढू शकते आणि पंपातून त्याचा प्रवाह चालत राहतो. मात्र पंप सुरू करण्यापूर्वी त्याचे केसिंग आणि सक्शन पाईप यांचे पाण्याने भरलेले असणे आवश्यक असते. ते नसले तर आधी भरून घ्यावे लागतात. याला प्राइमिंग म्हणतात. हे सुलभ रीतीने करण्यासाठी पाण्याची वेगळी व्यवस्था केलेली असते.\n३. सेंट्रिफ्यूगल पंपाचे उपयोग\nसेंट्रिफ्यूगल पंप सुरू केला की त्यातले चक्र फिरायला लागते, ते पंपाच्या पात्रातील पाण्याला गोल फिरवते आणि ते पाणी फिरत फिरत पंपाबाहेर पडते, वातावरणाच्या दाबामुळे विहिरीतले पाणी पाइपातून वर चढून पंपात झालेली रिकामी जागा भरते आणि गोल गोल फिरत ते सुध्दा पंपाबाहेर पडते. अशा प्रकारे पाण्याचा ओघ चालत राहतो हे आपण वरील भागात पाहिले. भूमीगत पाण्याला उपसून जमीनीवर आणण्यासाठी माणसाला पडणारे कष्ट अशा प्रकारे वाचल्यानंतर पंपाच्या क्षमतेचा उपयोग करून अनेक नव्या गोष्टी माणूस करू लागला. पूर्वी ज्या भागात पाटाचे पाणी वहात वहात जाऊ शकत नव्हते अशा उंचावरील जमीनींना पाणीपुरवठा करून त्या लागवडीखाली आणल्या, ठिबकसिंचन आणि फवारासिंचनाने झाडाच्या मुळांना किंवा त्यांच्या शेंड्यावर, जिथे हवे तिथे पाणी देता येऊ लागले, बहुमजली इमारती बांधून त्यांच्या वरच्या मजल्यापर्यंत पाणी देण्याची सोय झाली, गांवे, शहरे यांच्यासाठी पाणीपुरवठ्याच्या योजना करून नळावाटे घरोघरी पाणी पोचवले गेले, लग्नसमारंभासारख्या प्रसंगी सजावटीसाठी तात्पुरते कृत्रिम कारंजे थुईथुई नाचवले जाऊ लागले, वगैरे वगैरे अनंत कामे पंपामुळे शक्य झाली. कारखान्यांमध्ये होत असलेला पंपांचा वापर पाहिला तर इंजिनानंतर पंप हेच सर्वाधिक उपयोगाचे यंत्र आहे असे म्हणता येईल.\nज्याप्रमाणे तलवारीने दाढी करता येत नाही किंवा रेझरने भाजी चिरता येत नाही, त्यासाठी वेगवेगळी साधने वापरावी लागतात, त्याच प्रमाणे लहानमोठी निरनिराळी कामे करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या आणि आकारांच्या पंपाचा उपयोग केला जातो. पण योग्य अशा पंपाची निवड करण्यासाठी सर्वात आधी दोन मुख्य बाबी पहतात. पहिली म्हणजे दर मिनिटाला किती गॅलन किंवा दर सेकंदाला किती लीटर किंवा घनमीटर पाणी त्याने पुरवायला हवे. याला पंपाची क्षमता किंवा कपॅसिटी म्हणतात. दुसरी गोष्ट अशी की ते पाणी किती उंच उचलण्याची गरज आहे. याला हेड असे म्हणतात. पंपापासून जितक्या उंचावर पाणी चढवायचे आहे तेवढा पाण्याचा दाब त्यावर पडतो. त्यामुळे पंपाचे हेड आणि पाण्याचा दाब हे समानार्थी शब्द आहेत.\nसेंट्रिफ्यूगल पंपाचे कार्य पाहता असे लक्षात येईल की त्याच्या इंपेलरचा व्यास जितका जास्त असेल तितक्या जास्त वेगाने पाणी परीघाकडे फेकले जाते आणि ते अधिक उंच जाऊ शकते. यामुळे जास्त हेड हवे असेल तर इंपेलरचा व्यास मोठा घेतात. इंपेलरची रुंदी वाढवली तर जास्त पाणी त्यात सामावले जाते आणि कपॅसिटी वाढते. त्याचा फिरण्याचा वेग वाढवला तर दर मिनिटाला अधिक पाणी अधिक वेगाने बाहेर फेकले जाईल म्हणजे हेड आणि कपॅसिटी या दोन्ही गोष्टी वाढतील. याशिवाय कांही उपाय करून पंपाची कार्यक्षमता आणि उपयोग वाढवता येतो, पण या सर्व गोष्टींना मर्यादा असतात. त्यांचा विचार करून आणि मुख्य म्हणजे आपली गरज कमीत कमी खर्चात कशी भागवता येईल या दृष्टीने पंपाची निवड केली जाते. बैलगाडीला हत्ती जोडण्यात कांही फायदा नसतो, त्याप्रमाणेच गरजेहून जास्त क्षमतेचा पंप वापरल्यामुळे फायद्यापेक्षा नुकसानच जास्त होण्याची शक्यता असते. पण भरलेली बैलगाडी माणूस ओढू शकत नाही, ती जागच्या जागी अडून बसते. हे ही बरोबर नाही. त्यासाठी शक्तीशाली बैलच जोडावे लागतात. याच प्रकारे पंपाची निवड विचारपूर्वक करावी लागते.\nदुसऱ्या बाजूने विचार केला तर आपली गरज वारंवार बदलण्याची शक्यता असते. आणि त्यासाठी रोज वेगवेगळा पंप बसवता येत नाही. त्यामुळे आपण जो पंप बसवू त्याने आपली कमीत कमी पासून जास्तीत जास्त जेवढी गरज असेल ती पुरी करता येईल हे पहावे लागते, किंवा तो पंप ज्या रेंजमध्ये काम करू शकेल त्यानुसार आपल्या गरजा ठरवाव्या लागतात.\nFiled under: विज्ञान आणि तंत्रज्ञान |\n« पंपपुराण – भाग १ : लहानपणी पाहिलेले पंप पंपपुराण – भाग ३ – तांत्रिक माहिती »\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nगुणवत्ता, दर्जा, स्तर, प्रत …… आणि क्वालिटी\nयंत्रे तयार करणारी यंत्रे नोव्हेंबर 11, 2021\nशाश्वत ऊर्जा ऑक्टोबर 20, 2021\nवातावरणामधील हवेचा दाब ऑक्टोबर 7, 2021\nतेथे कर माझे जुळती – भाग १९ – माझ्या आत्या सप्टेंबर 27, 2021\nओझोन आणि हीलियम सप्टेंबर 16, 2021\nप्लॅस्टिक – ब्रह्मराक्षस की बागुलबोवा \nगॅलीलिओ आणि विज्ञान (सायन्स) ऑगस्ट 10, 2021\nकोपरनिकसचे संशोधन – सूर्यमालिका जुलै 29, 2021\nजुगाड पुराण जुलै 22, 2021\nएक धामधुमीचा दिवस (११ जुलै २००६) जुलै 11, 2021\nप्राचीन काळातील भारताची विज्ञानामधील प्रगति जून 29, 2021\nपरतलो मातृभूमीला मे 31, 2021\nइंद्र देवा रे देवा …. मे 25, 2021\nभगवान श्रीपरशुराम मे 14, 2021\nशून्याचा शोध मे 10, 2021\nपुण्याचा स्वाइनफ्ल्यू २००९ एप्रिल 14, 2021\nसिंहगड आणि मी एप्रिल 8, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%A8", "date_download": "2021-12-05T07:36:03Z", "digest": "sha1:Z6JQ444DNVV5CM634EUZ2OU6FEFO4DQ6", "length": 6886, "nlines": 164, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बांतेन - विकिपीडिया", "raw_content": "\nबांतेनचे इंडोनेशिया देशामधील स्थान\nक्षेत्रफळ ९,१६१ चौ. किमी (३,५३७ चौ. मैल)\nघनता १,१५७ /चौ. किमी (३,००० /चौ. मैल)\nबांतेन (बहासा इंडोनेशिया: Banten) हा इंडोनेशिया देशाचा एक प्रांत आहे. सुमारे १ कोटी लोकसंख्या असलेला व जावा बेटाच्या पश्चिम टोकाजवळ वसलेला हा प्रांत २००० सालापर्यंत पश्चिम जावा प्रांताचा भाग होता.\nआचे • उत्तर सुमात्रा • पश्चिम सुमात्रा • बेंकुलू • रियाउ • रियाउ द्वीपसमूह • जांबी • दक्षिण सुमात्रा • लांपुंग • बांका-बेलितुंग द्वीपसमूह\nजकार्ता • पश्चिम जावा • बांतेन • मध्य जावा • योग्यकर्ता • पूर्व जावा\nपश्चिम कालिमांतान • मध्य कालिमांतान • दक्षिण कालिमांतान • पूर्व कालिमांतान • उत्तर कालिमांतान\nबाली • पश्चिम नुसा तेंगारा • पूर्व नुसा तेंगारा\nपश्चिम सुलावेसी • उत्तर सुलावेसी • मध्य सुलावेसी • दक्षिण सुलावेसी • आग्नेय सुलावेसी • गोरोंतालो\nमालुकू • उत्तर मालुकू\nपश्चिम पापुआ • पापुआ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप��रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ मार्च २०१९ रोजी १२:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.atakmatak.com/content/siddhu-applies-brain", "date_download": "2021-12-05T07:31:22Z", "digest": "sha1:B4RNGPRTFJVVQ5EDSODY2OOSA6L7IO5Z", "length": 17473, "nlines": 64, "source_domain": "www.atakmatak.com", "title": "सिद्दूची डोकॅलिटी (गोष्ट) | अटक मटक", "raw_content": "\nसिद्दूला समुद्र खूप आवडतो आणि समुद्रात तरंगणारे रंगीबेरंगी जहाज तर प्रचंड आवडते. तो ज्या गावात राहतो ते गाव अगदी समुद्र किनारी वसले आहे. मोठ्या मोठ्या बोटी, जहाजे त्या गावाजवळच्या बंदरात नेहमी दुरुस्तीला येतात. एकदा सिद्दूने बाबाबरोबर जहाजावर जायचा हट्ट धरला. त्याला जहाजाच्या कॅप्टनकाकांना भेटायचे होते. मग एके दिवशी बाबाने त्याला जहाजावर न्यायचे कबूल केले, तेव्हा कुठे सिद्दू खुश झाला.\nत्या दिवशी सकाळी सिद्दू लवकर उठून पटकन तयार झाला. सॅकमध्ये त्याने थोडे कपडे आणि खाण्याचं सामान भरले. सिद्दूने काकांना भेटायची जंगी तयारी केली होती. स्वतःचे नाव इंग्लिशमधून पाठ केले होते. समुद्राची एक कवितासुद्धा पाठ केली होती. त्याच्या घरात त्याला एक जुना कागद सापडला होता. त्याच्यावर कसली तरी नकाशात दिसणारी चित्रे काढलेली होती. सिद्दूला खात्री होती की, हा खजिन्याच्या नकाशा आहे. तो कागद त्याने जपून सॅकमध्ये ठेवला कॅप्टन काकांना दाखवायला.\nथोड्या वेळाने कॅप्टनकाकांना भेटायला बाबांबरोबर निघाला. बंदरावर एका बोटीच्या दुरुस्तीचे काम चालले होते. कॅप्टनकाका तिथे उभारून काम करवून घेत होते. सिद्दूला पाहताच कॅप्टन काका जोरात म्हणाले, “अरे सिकंदर, ये ये” त्यांचा आवाज इतका मोठा होता, की सिद्दू दचकलाच. त्यांनी जवळ येऊन त्याच्या पाठीवर थाप मारली. केवढे मोठ्ठे आहेत कॅप्टनकाका आणि केवढा त्यांचा हात” त्यांचा आवाज इतका मोठा होता, की सिद्दू दचकलाच. त्यांनी जवळ येऊन त्याच्या पाठीवर थाप मारली. केवढे मोठ्ठे आहेत कॅप्टनकाका आणि केवढा त्यांचा हात अबब मोठ्या मोठ्��ा भरदार मिशा आणि पोनी घातलेले केस, पांढऱ्या रंगाचा मळकट टीशर्ट, खाली गुडघ्यापर्यंत विजार आणि लोखंडासारखे पाय सिद्दू बघतच राहिला. मग कॅप्टनकाकांनी सिद्दूचं नाव, कविता आणि खजिना शोधायचा प्लॅन ऐकून घेतला. त्या खजिन्यातला हिस्सा सिद्दूने त्यांना द्यायचा कबूल केला, तेव्हा ते पोट धरून हसायला लागले. मग ते बाबाकडे बघून म्हणाले, “आज आपण समुद्रात एक चक्कर मारायला जाऊ, बोटीचे कामपण आहे. वाटेत खजिना सापडला तर तोही घेऊ, काय सिद्दू तयार सिद्दू बघतच राहिला. मग कॅप्टनकाकांनी सिद्दूचं नाव, कविता आणि खजिना शोधायचा प्लॅन ऐकून घेतला. त्या खजिन्यातला हिस्सा सिद्दूने त्यांना द्यायचा कबूल केला, तेव्हा ते पोट धरून हसायला लागले. मग ते बाबाकडे बघून म्हणाले, “आज आपण समुद्रात एक चक्कर मारायला जाऊ, बोटीचे कामपण आहे. वाटेत खजिना सापडला तर तोही घेऊ, काय सिद्दू तयार पण मी सांगितलेली कामं करायची काय पण मी सांगितलेली कामं करायची काय” सिद्दू काय, एका पायावर तयार होता.\nकॅप्टनकाका, सिद्दू, बाबा आणि अजून एक दोन खलाशी एका लहान बोटीवर चढले. थोड्याच वेळात पांढऱ्या रंगाची ती बोट झरझर पाणी कापत निघाली. सिद्दुने लगेच खलाश्याची टोपी चढवली. गळ्यात लाल रुमाल अडकवला आणि कॅप्टनकाकांचे काम करायला तयार झाला. काका म्हणाले, मागच्या डेकपाशी छोटे किचन आहे. किचनमध्ये काम करणाऱ्या काकांकडून माझ्यासाठी चहा घेऊन येशील\n“किती सोपे काम, आत्ता घेऊन आलो”\nसिद्दू लगेच उड्या मारत निघाला. दोन तीन उड्या मारत थोडा पुढे गेला. पण तेवढ्यात बोट जरा कलांडली आणि सिद्दू धप्पदिशी घसरून पडला.\n” बाबा पोट धरून हसू लागला आणि म्हणाला “अरे, डोकं आहे का खोकं. जरा डोकॅलिटी लाव की\nसिद्दुने इकडेतिकडे पाहिले, लाटांच्या जोराने बोट हिंदकळत होती. जिकडे तिकडे धरून जाण्यासाठी दोर आणि बार लावले होते. त्या बारला धरून-धरून सिद्दू हळूहळू स्वयंपाकघराकडे निघाला. लाटा बोटीला धडकल्या की त्याचे थेंब सिद्दूच्या अंगावर उडत होते. सिद्दूला मजापण वाटत होती आणि थोडी भीतीसुद्धा. वाऱ्याने त्याची टोपी आणि गळ्यातला रुमाल फडफडत होते. हळूहळू धरत धरत सिद्दू एकदाचा स्वयंपाकघरात पोचला. तिथे एक काका काम करत होते.\nत्यांना सिददूने विचारलं, “कॅप्टन काकांसाठीचा चहा तयार आहे\nखलाशीकाकांनी मान डोलावून तिथल्या एका थर्मास कडे बोट दाखवलं. तिथे एका कोपऱ्यातल्या टेबलावर एक थर्मास आणि चहा प्यायचे कप, पाण्याच्या बाटल्या ठेवल्या होत्या. खलाशी काका काही म्हणतायत तोवर सिद्दूने एका कपात चहा भरून घेतला आणि लगेच परत निघाला.\nखलाशीकाका मागून ओरडले, “अरे सावकाश घाई नुसती”सिद्दू बोटीवरच्या बारला धरून धरून निघाला. एका हातात तो चहाचा पोळणारा कप, हिंदकाळणारी नाव, दुसऱ्या हाताने कसाबसा धरलेला तो बार. बोटीवर काम करायचं म्हणजे सोप्पे नाहीए. सिद्दूच्या डोक्यात वेगवेगळे विचार यायला लागले. समुद्रातल्या लाटा किती वेगवेगळया रंगाच्या दिसतात. असं का बरं होते घाई नुसती”सिद्दू बोटीवरच्या बारला धरून धरून निघाला. एका हातात तो चहाचा पोळणारा कप, हिंदकाळणारी नाव, दुसऱ्या हाताने कसाबसा धरलेला तो बार. बोटीवर काम करायचं म्हणजे सोप्पे नाहीए. सिद्दूच्या डोक्यात वेगवेगळे विचार यायला लागले. समुद्रातल्या लाटा किती वेगवेगळया रंगाच्या दिसतात. असं का बरं होते मध्येच त्याला अगदी बोटी शेजारून जाणारे मासे दिसले. माश्यांना बोटीची भिती नाही वाटतं मध्येच त्याला अगदी बोटी शेजारून जाणारे मासे दिसले. माश्यांना बोटीची भिती नाही वाटतं तो तिथेच थांबून पाण्याकडे बघत बसला लाटेत अजून काय काय काय दिसत आहे ते पाहायला.\nसिद्दू मध्येच कुठेतरी रेंगाळलेला पाहून बाबाने त्याला हाक मारली, तेव्हा कुठे तो भानावर आला. हळूहळू बारला धरत धरत कॅप्टनकाकांपर्यंत पोहचला आणि त्याने चहाचा कप उंचावला. पण, त्यात चहा कुठाय चहाचा एकच घोट त्या कपात उरला होता, बाकी चहा तर केव्हाच सांडून गेला होता. ‘अरे चहाचा एकच घोट त्या कपात उरला होता, बाकी चहा तर केव्हाच सांडून गेला होता. ‘अरे असं कसं झालं माझ्या लक्षात सुद्धा आलं नाही.’ सिद्दू हिरमुसला. सिद्दूचा बाबा गालातल्या गालात हसत होता .कॅप्टनकाका त्याच्याकडे बघत म्हणाले, “परत आणशील असं कसं झालं माझ्या लक्षात सुद्धा आलं नाही.’ सिद्दू हिरमुसला. सिद्दूचा बाबा गालातल्या गालात हसत होता .कॅप्टनकाका त्याच्याकडे बघत म्हणाले, “परत आणशील\nसिद्दूचा चेहरा खुलला. तो म्हणाला “हो, लग्गेच\nसिद्दू परत स्वयंपाकघराकडे निघाला. आता मात्र बार धरून धरून चालायची, त्याला जरा सवय झाली होती. जाता जाता सिद्दुच्या डोक्यात एक मस्त गाणे चालू झालं.\nनौका चाले कशी जलावरी जलावरी\nआहे सारा भार मुलांवरी मुलांवरी\nलहान वीर, महान धीर\nरोखीत वादळ, वल्हवा रे वल्हवा रे\nबोट तर डोलत होतीच, तरी फक्त एक-दोन वेळा पडत सावरत तो स्वयंपाकघराजवळ पोचला. तिथे थर्मास ठेवला होता तिथे काही प्लास्टिकच्या बाटल्यापण पडल्या होत्या. तिथली एक बाटली त्याने उचलली. थर्मासमधला चहा त्यात ओतला. एक कप बरोबर घेतला आणि परत निघाला. एका हातात गरम चहा असलेली बाटली, एक कप , हिंदकाळणारी नाव, दुसऱ्या हाताने कसाबसा धरलेला तो बार. बोटीवर काम करायचं म्हणजे सोप्पे नाहीए\nबोट डौलात निघाली होती. वारा पण भन्नाट होता.\nमोकाट पिसाट वारा आला..येऊ द्या रे\nडोंगर मापाच्या लाटा आल्या . येऊ द्या रे\nछाती अफाट.. झेलेल लाट\nरोखीत वादळ.. वल्हवा रे\nगाणे गुणगुणत सिद्दू कॅप्टनकाकांपर्यंत पोचला. त्याच्या बाटलीतला चहा जरासुद्धा सांडला नव्हता. सिद्दू खुश झाला. त्याने बाटली मधला चहा कपात ओतला आणि कॅप्टन काकांना दिला. त्यांनी मोठ्या मौजेने चहाचा घोट प्यायला आणि “शी थू थू थू..” कॅप्टनकाका ओरडले आणि तोंडातला चहा त्यांनी थुंकून दिला. “आता काय झाले थू थू थू..” कॅप्टनकाका ओरडले आणि तोंडातला चहा त्यांनी थुंकून दिला. “आता काय झाले” बाबाने सिद्दूने आणलेल्या बाटलीचा वास घेतला आणि जोरजोरात हसायला लागला. म्हणाला, “अरे काय होते या बाटलीत” बाबाने सिद्दूने आणलेल्या बाटलीचा वास घेतला आणि जोरजोरात हसायला लागला. म्हणाला, “अरे काय होते या बाटलीत बघायची तरी” सिद्दूने ऑईलच्या बाटलीत चहा आणला होता. ओहो सिद्दूचा चेहरा पडला. त्याला वाटलं की ‘कॅप्टनकाका आता रागावणार. मला साधंसोप्पं काम येत नाही खजिना कसा शोधणार सिद्दूचा चेहरा पडला. त्याला वाटलं की ‘कॅप्टनकाका आता रागावणार. मला साधंसोप्पं काम येत नाही खजिना कसा शोधणार\nतेवढ्यात कॅप्टनकाका त्याच्याकडे बघत म्हणाले, “परत आणशील\nसिद्दूचा चेहरा खुलला. तो म्हणाला “हो, लग्गेच”\nसिद्दू परत स्वयंपाकघराकडे निघाला. जाताना त्याने पाठीवरची सॅक नेली. बार धरून चालायची आता त्याला चांगलीच सवय झाली होती. स्वयंपाकघरात पोचल्यावर त्याने खलाशीकाकांकडे दोन स्वच्छ बाटल्या मागितल्या. त्या बाटल्या परत एकदा विसळून त्यात चहा भरला आणि त्या सॅक मध्ये टाकल्या. परत जाताना त्याचे दोन्ही हात रिकामे होते. त्यामुळे त्याला सहज कॅप्टनकाकांकडे जाता आले. त्यांच्याजवळ पोचल्यावर त्याने सॅकमधल्या दोन बाटल्या काढून कॅप्टनकाका आणि बाबासमोर धरल्या.\nकाकांनी विचारले, “कप कुठे आहे\nसिद्दूचा बाबा म्हणाला, “मी आणतो, विसरला असेल सिद्दू\nतेवढ्यात सिद्दू म्हणाला, “बाबू, थांब रे, लावलीय्ये मी डोकॅलिटी…” असे म्हणून त्याने सॅकच्या वरच्या कप्यात असलेले दोन स्ट्रॉ काढले आणि त्या दोघांच्या बाटल्यांत टाकले आणि म्हणाला, “आता प्या....”\nकॅप्टनकाका खो खो हसायला लागले आणि बाबाने खुश होऊन सिद्दूकडे बघत डोळे मिचकावले.\nफॅन फिक्शन: सहल (कथा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/sangli/corona-virus-more-rs-4-lakh-84-thousand-returned-24-patients-so-far-a292/", "date_download": "2021-12-05T08:35:40Z", "digest": "sha1:QEEKHUXPNS6DH43UESJF7TG4N2UXPOQB", "length": 23463, "nlines": 145, "source_domain": "www.lokmat.com", "title": "corona virus : आत्तापर्यंत 24 रूग्णांना 4 लाख 84 हजाराहून अधिक रक्कम परत - Marathi News | Corona virus: More than Rs 4 lakh 84 thousand returned to 24 patients so far | Latest sangli News at Lokmat.com", "raw_content": "\nरविवार ५ डिसेंबर २०२१\nकोरोना वायरस बातम्याभारत विरुद्ध न्यूझीलंडलोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्डसओमायक्रॉनममता बॅनर्जीकंगना राणौतबीसीसीआयलोकमत डिजीटल इन्फ्लूअन्सर ॲवॉर्ड २०२१नवाब मलिक बिग बॉस मराठी\ncorona virus : आत्तापर्यंत 24 रूग्णांना 4 लाख 84 हजाराहून अधिक रक्कम परत\nआत्तापर्यंत 7 रूग्णालयांकडून कोविड-19 औषधोपचारांवरील 24 रूग्णांना एकूण 4 लाख 84 हजार 420 रूपये इतकी रक्कम आरटीजीएस / एनईएफटी व्दारे परत करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.\ncorona virus : आत्तापर्यंत 24 रूग्णांना 4 लाख 84 हजाराहून अधिक रक्कम परत\nठळक मुद्देआत्तापर्यंत 24 रूग्णांना 4 लाख 84 हजाराहून अधिक रक्कम परतपूर्व लेखापरीक्षण झाल्याशिवाय रक्कम भरू नये-जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी\nसांगली : आत्तापर्यंत 7 रूग्णालयांकडून कोविड-19 औषधोपचारांवरील 24 रूग्णांना एकूण 4 लाख 84 हजार 420 रूपये इतकी रक्कम आरटीजीएस / एनईएफटी व्दारे परत करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.\nखर्चाच्या उच्चतम मर्यादा शासनाकडून निश्चित केल्या असून त्याचे पालन करणे सर्व रूग्णालयांवर बंधनकारक करण्यात आले आहे. देयकांच्या लेखा तपासणीच्या दरम्यान विहित मर्यादेचा भंग करून खर्चाची आकारणी केल्या प्रकरणी संबंधित रूग्णालयांना नोटीसा बजावल्या आहेत.\nआत्तापर्यंत 7 रूग्णालयांकडून 24 रूग्णांना एकूण 4 लाख 84 हजार 420 रूपये इतकी रक्कम आरटीजीएस / एनईएफटी व्दारे परत करण्या��� आली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.\nरूग्णांवर कोविड-19 च्या औषधोपचारांचा अवाजवी आणि अवास्तव वित्तीय भार पडू नये, यासाठी महाराष्ट्र शासनाने दि. 21 मे व 31 ऑगस्ट 2020 च्या अधिसूचनेव्दारे सर्व रूग्णालयांना सविस्तर दिशानिर्देश दिले आहेत. याबाबत रूग्णालयांच्या व्यवस्थापनांच्या प्रतिनिधींचे प्रशिक्षण घेण्यात आले असून जिल्हाधिकारी कार्यालयाकडील दि. 3 ऑगस्ट 2020 रोजीच्या परिपत्रकाव्दारे सविस्तर सूचना सर्व रूग्णालयांना निर्गमित केल्या आहेत.\nया दिशानिर्देशांचे आणि खर्चाच्या उच्चतम मर्यादांचे अनुपालन करणे सर्व रूग्णालयांसाठी बंधनकारक करण्यात आले आहे. रूग्णालयांकडून देयकांची आकारणी वाजवी पध्दतीने आणि विहित मर्यादेतच केली जाते आहे किंवा नाही याची तपासणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रत्येक रूग्णालय स्तरावर लेखा तपासणी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. सद्यस्थितीत महापालिका क्षेत्रामधील 22 रूग्णालयांसाठी 22 आणि तालुकास्तरीय 16 रूग्णालयांसाठी 16, अशा प्रकारे एकूण 38 लेखा तपासणी अधिकारी नियुक्त करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले.\nरूग्णास डिस्चार्ज करण्यापूर्वी लेखा तपासणी अधिकाऱ्यांकडून देयकाचे लेखापरीक्षण झाल्यानंतरच रुग्णालयांनी देयक अंतिम करून त्याप्रमाणे रुग्णांकडून देयकाची रक्कम स्वीकारायची आहे. लेखा तपासणी अधिकाऱ्यांकडून देयकाचे पूर्व लेखापरीक्षण झाल्याशिवाय रुग्णांच्या नातेवाईकांनी देयकाची अदायगी करू नये. प्रशासकीय अधिकाऱ्यांचे आणि लेखा तपासणी अधिकाऱ्यांचे मोबाइल नंबर रुग्णालयाच्या दर्शनीय भागामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.\nदेयकाबाबत काहीही तक्रार असल्यास त्यांच्याशी संपर्क साधावा. लेखा तपासणीच्या दरम्यान ज्या देयकांच्या संदर्भात काही प्रमाणात विहित मर्यादेचा भंग करून खर्चाची आकारणी करण्यात आली असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे. त्याबद्दल संबंधित रूग्णालयांना जिल्हा कोषागार अधिकारी सुशील केंबळे यांनी प्रकरण निहाय नोटीसा बजावल्या आहेत. नोटीसा बजावल्यानंतर परिणामस्वरूप आत्तापर्यंत 7 रूग्णालयांकडून 24 रूग्णांना एकूण 4 लाख 84 हजार 420 रूपये इतकी रक्कम आरटीजीएस / एनईएफटी व्दारे परत करण्यात आली आहे.\nरूग्णास परत करावयाच्या ���क्कमेच्या परताव्याबाबत प्रत्येक लेखा तपासणी अधिकारी यांच्यास्तरावरून आणि जिल्हा कोषागार अधिकारी यांच्याकडून पाठपुरावा सुरू आहे. बहुतांश रूग्णालयांकडून परत करावयाच्या रक्कमा अंतिम करून त्या संबंधितांना परत देण्यासाठी बँक खात्याचे तपशिल संकलित करण्यात येत असून रूग्णांचे बँक तपशील प्राप्त होतील तस-तसे परताव्याची प्रक्रिया पार पाडली जाईल.\nरुग्णांकडून अवाजवी पद्धतीने देयकांची आकारणी केली जाऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाकडून योग्य ती प्रतिबंधात्मक व्यवस्था निर्माण करण्यात आली असून त्याचे दैनंदिन समन्वय आणि संनियंत्रण जिल्हा कोषागार अधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांचेकडून केले जात आहे.\nरूग्ण डिस्चार्ज होण्यापूर्वी देयकांची तपासणी केली जाऊन त्याव्दारे देयकांच्या रक्कमा नियंत्रित ठेवण्यात येत आहेत. जास्तीची आकारणी केल्याचे आढळून आल्यास अशा रक्कमा कमी करण्यात येऊन देयके अंतिम करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले.\nरूग्णालयांनी अवाजवी पध्दतीने देयक आकारणी केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित रूग्णालयांविरूध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897, महाराष्ट्र शुश्रुषालय (सुधारित) अधिनियम 2006 आणि महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षण (सुधारित) अधिनियम 2011 अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल, अशी ताकीद संबंधित रूग्णालयांना देण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले.\nटॅग्स :corona virushospitalSangliकोरोना वायरस बातम्याहॉस्पिटलसांगली\nसातारा :corona virus : पांचगणीत निवासी शाळा सुरु करण्याची हालचाल\nकरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे राज्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश असताना जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगी शिवाय पाचगणीतील सेंट झेवीयर निवासी शाळेने शाळा सुरु करण्यासाठी विद्यार्थी बोलावून वसतिगृह सुरु केल्याने एकच खळबळ उडाली आहे. ...\nसांगली :corona virus-24 तासात चाचणी अहवाल देण्यासाठी प्रयत्नशील\nभारती हॉस्पीटल येथे सुरू करण्यात आलेल्या आरटीपीसीआर लॅबमध्ये दररोज 400 ते 500 कोरोना चाचण्या करण्यात येणार असून त्याचा अहवाल 24 तासाच्या आत देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन सहकार, कृषि, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्प ...\nमहाराष्ट्र :शरद पवारांची ‘पॉवर’ कोरोनाची नव्हे, ‘बीसीजी’ लशीची\nगुपित उलगडले : पूर्वीच्याच उत्साहाने सर्वत्र करताहेत संचार ...\nवाशिम :आरटीपीसीआर प्रयोगशाळेत महत्त्वाच्या पदासाठी उमेदवार मिळेना\nCoronaVirus News Washim तंत्रज्ञ आणि सहाय्यकांची पदे भरली, तरी महत्त्वाच्या पदासाठी उमेदवारच आले नाहीत. ...\nवाशिम :वाशिम जिल्ह्यात तिघांचा मृत्यू; ४८ पॉझिटिव्ह\nCoronaVirus in Washim कोरोनाबाधितांची संख्या ४४६४ वर पोहोचली आहे. ...\nपुणे :उपमुख्यमंत्री अजित पवार घेतात कोरोनामुळे सर्वतोपरी काळजी पण कार्यकर्ते अजूनही बिनधास्त..\nकोरोनामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नगरसेवकांचे निधन झाले आहे. तरीही पक्षात अजून गांभीर्य नाही. ...\nसांगली :सांगली महापालिकेकडून मुदत संपलेल्या औषधांचे वाटप, दीड महिन्याच्या बाळांना दिली होती ही औषधे\nआरोग्य विभागाकडून दीड महिन्याच्या बाळांना रक्तवाढीसाठी दिलेल्या औषधाची मुदत संपल्याचा प्रकार आला समोर. ...\nसांगली :एसटी कर्मचारी संपावर ठाम; निम्या कर्मचाऱ्यांचा पगारवाढ स्वीकारण्यास नकार\nशासनाने वेतनवाढ घोषित केली, तरी कर्मचारी मात्र संपावर कायम आहेत. ...\nसांगली :सांगली जिल्हा बँकेच्या निवडी; काँग्रेसचे सर्वाधिकार विश्वजित कदमांकडे\nजिल्हा बँकेचे उपाध्यक्षपद काँग्रेसकडे जाणार. सत्ताधारी सहकार पॅनलमध्ये राष्ट्रवादीचे ९ संचालक असून, अध्यक्षपदावर त्यांचा दावा आहे. ...\nसांगली :सांगलीत जादूटोण्याचा धक्कादायक प्रकार; करणी काढण्याच्या आमिषाने २५ हजाराला गंडा\nमंत्र पुटपुटून करणी काढली असल्याचे सांगितले. संशयितावर जादूटोणा प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...\nसांगली :आरोग्य यंत्रणा सतर्क; सांगली जिल्ह्यात परदेशातून आले १२५ नागरिक\nपरदेशातून आलेल्या ११ व त्यांच्या संपर्कातील पाचजणांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. मात्र, ओमायक्रॉन विषाणूने बाधित एकही संशयित जिल्ह्यात सध्या नाही. ...\nसांगली :चिंता वाढली; सांगलीत परदेशातून आले ८६ जण\nसांगली महापालिका क्षेत्रात ८६ लाेक परदेशांतून आल्याची धक्कादायक माहिती आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली. यात काही लोक दक्षिण आफ्रिकेतूनही आल्याचे समजते. ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिक���ातम्यासंपादकीयराशी भविष्य\nशिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदींचा राजीनामा; उपराष्ट्रपतींना पत्र, अँकरपद सोडलं\nIND vs NZ, 2nd Test Live Updates : भारतानं दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडसमोर उभं केलं तगडं आव्हान, एजाझ पटेलनं पुन्हा दाखवला करिष्मा\nभारत-पाक व्यापार सुरु झाल्यास ६ महिन्यात ६० वर्षाचा विकास होईल; सिद्धूचं पाकप्रेम पुन्हा उफाळलं\nNagaland: “आपल्याच भूमीत नागरिक, कर्मचारी सुरक्षित नाहीत, गृह मंत्रालय नेमकं काय करतंय\nCoronaVirus News: ओमायक्रॉनचा धोका वाढला असताना मोठा दिलासा; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली पॉझिटिव्ह बातमी\nOmicron News: डोंबिवलीतील ओमायक्रॉन रुग्णाबद्दल समोर आली महत्त्वाची माहिती; तुम्ही घ्या 'ही' काळजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/lic-result-2021", "date_download": "2021-12-05T08:28:01Z", "digest": "sha1:SU5JO3PUIRJGHQ55FKJ2HDC5EWCS5DW4", "length": 12076, "nlines": 235, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nLIC AAO Result 2021: एलआयसीकडून सहायक प्रशासकीय अधिकारी परीक्षेचा निकाल जाहीर, मुख्य परीक्षा कधी\nभारतीय जीवन विमा निगम म्हणजेच एलआयसीनं सहायक प्रशासकीय अधिकारी आणि सहायक अभियंता भरती परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. ...\nAurangabad | औरंगाबादमध्ये गाडीत प्रवासी भरण्यावरुन वाहन चालकांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी\nOmicron | दिल्लीत सापडलेला ओमिक्रॉन रुग्ण टांझानियामधून आल्याची माहिती\n, काय करावं आणि काय नाही; डॉ. भोंडवेंनी दिला सल्ला\nAurangabad | औरंगाबादमध्ये कोल्ड्रिंक्सची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात, नागरिकांनी पळवले बॉक्स\nसाहित्य संमेलनाचा आज पवारांच्या उपस्थितीत समारोप\nअवकाळी पावसानंतर डोंबिवलीत दाट धुक्याची चादर, हवेत गारवा\nताज्या बातम्या2 hours ago\nभाजपनंच 180 एमएलटी पाणीकपात पुणेकरांना सहन करायला लावली, जयंत पाटलांचं फडणवीसांना प्रत्युत्तर\nबीडमध्ये आगार प्रशासनाकडून आंदोलन उधळून लावण्याचा प्रयत्न; महिला कर्मचाऱ्यांना आश्रू अनावर\nJalana | नागरिकांनी कोव्हिड संदर्भातील नियम आणि सूचनांचं पालन करावं, राजेश टोपेचं आवाहन\nओमिक्रॉनबाधित रुग्ण महाराष्ट्रात आला तेव्हा विमानतळावर RTPCR सुविधा नव्हती – प्रदीप आवटे\nKiara Advani| रास्पबेरी पिंक लेहेंगा परिधान करुन कियारा अडवाणीने लावली इंटरनेटवर आग , लेहेंग्याची किंमत ऐकून अवाक व्हाल\nफोटो गॅलरी1 hour ago\nTravel Special : लग्नाआधी मित्रांसोबत चिल करायचंय मग ‘या’ खास ठिकाणी बॅचलर पार्टी करा\nFace Pack : हिवाळ्यात ‘हे’ घरगुती फेसपॅक त्वचेवरील चमक वाढवण्यास मदत करतील\nRasika Sunil Honeymoon | मालदिवच्या निळ्याशार समुद्रात रसिका सुनीलचे निवांत क्षण\nफोटो गॅलरी3 hours ago\nWinter Food : हिवाळ्यात दररोजच्या आहारामध्ये ‘या’ पदार्थांचा समावेश करणे फायदेशीर\nलाईफस्टाईल फोटो3 hours ago\nLavender Oil : निरोगी त्वचेसाठी अशा प्रकारे लॅव्हेंडर तेलाचा वापर करा, वाचा\nWinter Care : कोरडेपणामुळे चेहरा निस्तेज झाला आहे तर ‘हे’ घरगुती उपाय फायदेशीर\nChandra Darshan 2021: सूर्यग्रहणानंतरचे चंद्रदर्शन तुमचे नशीब बदलून टाकेल\nMars Transit Zodiac | आता वाईट काळ संपलाच म्हणून समजा , मंगळ ग्रह दिशा बदलणार, 4 राशींचे नशीब पालटणार\nफोटो गॅलरी18 hours ago\n4 Dec 2021 Surya Grahan 2021 Photos | वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाचे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल “हिरा है सदा के लिए”\nआनंद महिंद्रांनी शेअर केली कोचीमधील सुंदर छायाचित्रे, नेटकरी म्हणाले खरच केरळ ही देवाची भूमी\nIND vs NZ : शुभमन गिलचा खणखणीत चौकार, वानखेडेवर ‘सचिन…सचिन…’चा जयघोष, पाहा नक्की काय झालं\nAurangabad | औरंगाबादमध्ये गाडीत प्रवासी भरण्यावरुन वाहन चालकांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी\nStudy Room Vastu | मुलांचं अभ्यासात मन लागत नाही मग वास्तुत हे बदल नक्की करा\nATM कार्ड घरीच विसरलात, बँक ऑफ बडोदाकडून कार्डशिवाय पैसे काढण्याची सुविधा, पण कशी\nPandu Marathi Movie: ‘पांडू’च्या कलाकारांकडून कोरोना नियमांचा भंग, रिपाइंची गुन्हे दाखल करण्याची मागणी\nOmicron | दिल्लीत सापडलेला ओमिक्रॉन रुग्ण टांझानियामधून आल्याची माहिती\nNagpur Jobs | आयटीतील विद्यार्थ्यांना आले सुगीचे दिवस, अभियांत्रिकी महाविद्यालयांत मुलाखती\nआठ वर्षात 12 महिलांना लग्नाचं आमिष, मुंबईतील भामट्याला अटक\nपक्ष बांधणीसाठी कधी बैलगाडीतून तर कधी घोड्यावरून; आशिष शेलारांच्या घोडदौडीने भाजपला बळ, मुंबईत सलग दुसऱ्यांदा शेलारांचा करिश्मा चालणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://mr.onlyfacadeled.com/nightclub-synchronously-and-led-falling-star-lights-product/", "date_download": "2021-12-05T09:08:56Z", "digest": "sha1:7PBWAS3TPUP4BAPGI7BR2J4SLEAPO3BZ", "length": 12423, "nlines": 239, "source_domain": "mr.onlyfacadeled.com", "title": "चायना नाईट क्लब सिंक्रोनाइझ आणि स्टॉल लाइट्स फॅक्टरी आणि निर्मात्यांचे नेतृत्व करीत आहे रीडझ", "raw_content": "\nडीएमएक्सच्या नेतृत्वाखालील दर्शनी प्रकाश\nडीएमएक्सने 3 डी ट्यूबचे नेतृत्व केले\nडीएमएक्सने पिक्सेल लाईटचे नेतृत्व केले\nडीएमएक्सने 3 डी ट्यूबचे नेतृत्व केले\nडीएमएक्सने 3 डी ट्यूबचे नेतृत्व केले\nडीएमएक्सच्या नेतृत्वाखालील दर्शनी प्रकाश\nडीएमएक्सने पिक्सेल लाईटचे नेतृत्व केले\nबार डिस्को सीलिंगने 3 डी ट्यूब व्हिडिओचे नेतृत्व केले\nनाईट क्लब समक्रमितपणे आणि खाली पडणा star्या तारांकित दिवे\nडीएमएक्स 3 डी व्हिडिओ ट्यूब\n360 पिक्सेल अनुलंब ट्यूब स्टिक्स, एलईडी स्टॉर्म स्टार लाईट\nक्यूब हाऊसिंग डीएमएक्स आरजीबी डिस्को लाइट, स्क्वेअर पिक्सेल लाइट\nवॉटरप्रूफ एलईडी पिक्सेल पॅनेलची भिंत\nएलईडी पॉईंट लाइट सोर्स, कमाल मर्यादा आणि भिंत माउंट केले ...\nसर्वात लोकप्रिय क्लब / बार सजावटीच्या भिंतीवरील पॅनेलच्या नेतृत्वात पॅनेल नि ...\n2018 डीएमएक्स 16 पिक्सल डिजिटल ट्यूब, आरजीबीने डीएमएक्स पिक्सेल ली नेतृत्व केले ...\nरंग बदलणे इमारत दर्शनी प्रकाश\nइमारतीच्या सजावटीसाठी डिजिटल एलईडी अॅल्युमिनियम लाईट स्ट्रिप\nनाईट क्लब समक्रमितपणे आणि खाली पडणा star्या तारांकित दिवे\nआम्हाला ईमेल पाठवा पीडीएफ म्हणून डाउनलोड करा\n500 मिमी, 1000 मिमी, 2000 मिमी\nव्यास 30 मिमी, लांबी 1000 मिमी\nएसएमडी 5050 3 इन 1\nपारदर्शक डिफ्यूझर, लांबी 0.5 मीटर / 1 मी / 1.5 मी / 2 मीटर, व्यास 30 मिमी आहे.\nसंगीत नियंत्रण, आवाज सक्रिय,\nदुहेरीवर एसएमडी 5050, मॅड्रिक्स सॉफ्टवेयरसह 3 डी प्रभाव\n1, कॉन्टस्टेंट करंट डायव्हर दुहेरी बाजूच्या उभ्या नलिकांवर डिझाइन केले आहे, जे दिवाच्या लाइफ ट्यूबचे रक्षण करण्यासाठी बरेच योगदान देऊ शकतात.\n2, 360 डिग्री कोनातून दुहेरी बाजूचे प्रकाश प्रभाव पाहिले जाऊ शकतात. पारदर्शक ट्यूब प्रकाश अधिक स्पष्ट आणि शुद्ध बनवते.\n3, पर्यावरणास अनुकूल, कठोर चमक आणि तेजस्वी आवाज नाही, चकमक नाही.\nडीजे, नाईट क्लब, टेलिव्हिजन स्टुडिओ, थिएटर वगैरे\nमॉडेल आरझेड-एलएक्सडी 11105 आरझेड-एलएक्सडी 1110 आरझेड-एलएक्सडी 1115 आरझेड-एलएक्सडी 1120\nलांबी 500 मिमी 1000 मिमी 1500 मिमी 2000 मिमी\nपिक्सेल क्वाटी 8 पिक्सेल 16 पिक्सल 24pixels 32pixels\nशक्ती 16 डब्ल्यू 24 डब्ल्यू 35 डब्ल्यू 40 डब्ल्यू\nप्रोटोकॉल डीएमएक्स 512 डीएमएक्स 512 डीएमएक्स 512 डीएमएक्स 512\nबीम कोन 360 डिग्री 360 डिग्री 360 डिग्री 360 डिग्री\nक्षमता 20 पीसी / विश्व 10 पीसी / विश्व 7 पीसी / विश्व 5 पीसी / विश्व\nपत्ता सेटिंग स्वतः स्वतः स्वतः स्वतः\nकार्यरत तापमान -70 -70 -70 -70\nसंरक्षण आयपी 65 आयपी 65 आयपी 65 आयपी 65\nआपल्या प्रोजेक्टसाठी आपल्याला कोणत्या लां���ीची नळी आवश्यक आहे\nआमचे बरेच ग्राहक त्यांच्या प्रकल्पासाठी 50 सेमी आणि 100 सेमी लांबीच्या ट्यूबचा वापर करतात.\nलीड ट्यूब अनुलंब स्थापित करा, सहसा प्रत्येक प्रकाश दरम्यानचे अंतर 10 सेमी -30 सेमी असते\nफॅक्टरीत उत्पादनाच्या परिणामांची चाचणी आणि वृद्धत्व चाचणी\nपिक्सेल ट्यूबलाइट्स नियंत्रित करण्यासाठी डीएमएक्स 512 एलईडी कंट्रोलर किंवा आर्टनेट कंट्रोलर वापरू शकता\nआयटम प्रमाण ट्यूब / पुठ्ठा पॅकिंग आकार (मुख्यमंत्री) एकूण वजन (केजी)\n50 सेमी पिक्सेल ट्यूब 50 पीसीएस / पुठ्ठा 57 * 41 * 23 14\n100 सेमी पिक्सेल ट्यूब 50 पीसीएस / पुठ्ठा 117 * 41 * 23 28\n150 सेमी पिक्सेल ट्यूब 50 पीसीएस / पुठ्ठा 167 * 41 * 23 42\n200 सेमी पिक्सेल ट्यूब 50 पीसीएस / पुठ्ठा 217 * 41 * 23 56\nमागील: 2018 सर्वात लोकप्रिय उत्पादन 0.5 मीटर 360 डिग्री डीएमएक्स आरजीबी एलईडी ट्यूब साऊंड सक्रिय ट्यूब लाईट\nएलईडी रेन ड्रॉप लाइट नाईट क्लब सजावट\n3 डी ट्यूबने रात्रीसाठी लाइट / डिस्कोच्या नेतृत्वाखालील दिवे ...\n360 पिक्सेल अनुलंब ट्यूब स्टिक्स, एलईडी स्टॉर्म स्टार ...\n2018 नवीनतम ख्रिसमस 3 डी डिस्कोच्या नेतृत्वात उल्का प्रकाश ...\nआधुनिक मॅट्रिक्स लीड क्लब आणि पब लाइटिंग\ninflatable रात्री क्लब सजावट खोटी कमाल मर्यादा एल नेतृत्व ...\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आपला ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव.\nटिपा - गरम उत्पादने - साइट मॅप\nएलईडी पॉईंट लाइट म्हणजे कोणत्या प्रकारचे प्रकाश ...\nएलईडी वा तांत्रिक तत्व काय आहे ...\nएलईडी पॉइंट लाइटचे काय फायदे आहेत ...\nअ‍ॅड्रेस: ​​बी इमारत, चुआंगजियान इंडस्ट्री पार्क, शियान, बाओआन, शेन्झेन चायना\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/cricket/news/ind-vs-nz-1st-test-live-upadets-maiden-test-century-157-balls-shreyas-iyer-his-debut-innings-he-a593/", "date_download": "2021-12-05T08:38:20Z", "digest": "sha1:U6DZ7S6PX6MLG5GW5FB5GVMU3JGOUUFL", "length": 12153, "nlines": 73, "source_domain": "www.lokmat.com", "title": "IND vs NZ , 1st Test Live Upadets : श्रेयस अय्यरचे पदार्पणातच शतक, कानपूर कसोटीत रचला इतिहास | IND vs NZ , 1st Test Live Upadets : Maiden Test century in 157 balls by Shreyas Iyer in his debut innings, he becomes the 16th Indian to score a century on Test debut | Latest cricket News at Lokmat.com", "raw_content": "\nIND vs NZ , 1st Test Live Upadets : श्रेयस अय्यरचे पदार्पणातच शतक, कानपूर कसोटीत रचला इतिहास\nIndia vs New Zealand , 1st Test Live Upadets : पदार्पण श्रेयस अय्यरनं ( Shreyas Iyer) कानपूर कसोटीत शतक झळकावले. त्यानं शतक झळकावून इतिहास घडवला.\nIND vs NZ , 1st Test Live Upadets : श्रेयस अय्यरचे पदार्पणातच शतक, कानपूर कसोटीत रचला इतिहास\nIndia vs New Zealand , 1st Test Live Upadets : पदार्पण श्रेयस अय्यरनं ( Shreyas Iyer) कानपूर कसोटीत शतक झळकावले. त्यानं शतक झळकावून इतिहास घडवला. त्यानं १५८ चेंडूंत पहिले शतक झळकावले. भारताकडून पदार्पणात शतक झळकावणारा तो १६ वा फलंदाज ठरला आहे. यापैकी १० भारतीय फलंदाजांनी घरच्या मैदानावर शतक झळकावले आहेत. गुंडप्पा विश्वनाथ यांच्यानंतर कानपूर येथे शतक झळकावणारा श्रेयस हा पहिला फलंदाज ठरला.\nपदार्पणवीर श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा आणि शुबमन गिल यांच्या वैयक्तिक अर्धशतकी खेळीनंतर टीम इंडियानं कानपूर कसोटीच्या पहिल्या दिवशी ४ बाद २५८ धावा केल्या. न्यूझीलंडच्या कायले जेमिन्सननं तीन विकेट्स घेत टीम इंडियाला सुरुवातीला धक्के दिले. मयांक अग्रवाल ( १३) झेलबाद झाला. शुबमन व चेतेश्वर पुजारा यांनी दुसऱ्या विकेटसाठी १३३ चेंडूंत ६१ धावा जोडल्या. शुबमनला ५२ धावांवर माघारी फिरावे लागले. पुजारा व अजिंक्य रहाणे ही अनुभवी जोडी कमाल करेल असे वाटत होते, परंतु पुजारा २६ आणि अजिंक्य ३५ धावांवर बाद झाला. अय्यर आणि जडेजा या जोडीनं किवी गोलंदाजांना दाद दिली नाही. या दोघांनी शतकी भागीदारी केली.\nदुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीच्या षटकातच टीम साऊदीनं ही जोडी तोडली. अम्पायर कॉलमुळे जीवदान मिळालेला रवींद्र जडेजा ५० धावांवर त्रिफळाचीत झाला. शुबमन गिल व अजिंक्य रहाणे यांच्याप्रमाणेच चेंडू जडेजाच्या बॅटीला लागून यष्टींवर आदळला. जडेजा बाद झाल्यानंतर श्रेयसनं आक्रमक खेळ केला.\nटॅग्स :India VS New ZealandRohit SharmaShreyas Iyerभारत विरुद्ध न्यूझीलंडरोहित शर्माश्रेयस अय्यर\nन्यूझीलंडसमोर तगडं आव्हान, भारतीय फलंदाजांची उल्लेखनीय कामगिरी\nशरद पवार यांच्याकडून एजाझ पटेलचं कौतुक, ट्विट करून म्हणाले..\nएजाझ पटेलचं अभिनंदन करण्यासाठी राहुल द्रविड, विराट कोहली पोहोचले किवी ड्रेसिंग रुममध्ये, photo viral\nरोहित शर्मा येताच एका झटक्यात उद्ध्वस्त झालं 'या' प्लेयरचं करिअर, मानला जात होता विराटचा फेव्हरिट\nभारतीय संघाची नंबर १ च्या दिशेनं वाटचाल; न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीवर घेतलीय मजबूत पकड\nदुसऱ्या डावापूर्वी टीम इंडियाला धक्का, सलामीवीर दुखापतग्रस्त; नवीन जोडी मैदानावर\nन्यूझीलंडचा डाव गडगडला, कसोटी क्रिकेटच्या इतिहासात निचांक धावसंख्येवर ढेपाळला\nया गोलंदाजाने कसोटीत पहिल्यांदा टिपले होते १० बळी, संपूर्ण सामन्यात घेतल्या होत्या १९ विकेट्स...\nन्यूझीलंडसमोर तगडं आव्हान, भारतीय फलंदाजांची उल्लेखनीय कामगिरी\nशरद पवार यांच्याकडून एजाझ पटेलचं कौतुक, ट्विट करून म्हणाले..\nट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील टीम इंडियाच्या कामगिरीवर सौरव गांगुलीचं परखड मत\nएजाझ पटेलचं अभिनंदन करण्यासाठी राहुल द्रविड, विराट कोहली पोहोचले किवी ड्रेसिंग रुममध्ये, photo viral\n६,६,६,६,६,६,६...; आंद्रे रसेलची चौकार-षटकारांची आतषबाजी, १६ चेंडूंत कुटल्या ७८ धावा\nरोहित शर्मा येताच एका झटक्यात उद्ध्वस्त झालं 'या' प्लेयरचं करिअर, मानला जात होता विराटचा फेव्हरिट\nभारतीय संघाची नंबर १ च्या दिशेनं वाटचाल; न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीवर घेतलीय मजबूत पकड\nदुसऱ्या डावापूर्वी टीम इंडियाला धक्का, सलामीवीर दुखापतग्रस्त; नवीन जोडी मैदानावर\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nशिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदींचा राजीनामा; उपराष्ट्रपतींना पत्र, अँकरपद सोडलं\nIND vs NZ, 2nd Test Live Updates : भारतानं दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडसमोर उभं केलं तगडं आव्हान, एजाझ पटेलनं पुन्हा दाखवला करिष्मा\nभारत-पाक व्यापार सुरु झाल्यास ६ महिन्यात ६० वर्षाचा विकास होईल; सिद्धूचं पाकप्रेम पुन्हा उफाळलं\nNagaland: “आपल्याच भूमीत नागरिक, कर्मचारी सुरक्षित नाहीत, गृह मंत्रालय नेमकं काय करतंय\nCoronaVirus News: ओमायक्रॉनचा धोका वाढला असताना मोठा दिलासा; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली पॉझिटिव्ह बातमी\nOmicron News: डोंबिवलीतील ओमायक्रॉन रुग्णाबद्दल समोर आली महत्त्वाची माहिती; तुम्ही घ्या 'ही' काळजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/indian-squad-t20", "date_download": "2021-12-05T07:49:30Z", "digest": "sha1:PXD6DSNA6B5DD7KWSLGF2NFWY2SXWBTG", "length": 12252, "nlines": 235, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nगब्बरच्या आयुष्यातलं वादळ शमेना, पहिल्यांदा घटस्फोट आता BCCI कडून शिखर धवनला मोठा झटका\nपहिल्यांदा घटस्फोटाने शिखरचं वैयक्तिक आयुष्याचं नुकसान झालं आणि आता बीसीसीआयच्या निर्णयाने त्याच्या क्रिकेट कारकीर्दीतही मोठी उलथापालथ झाली आहे. त्यामुळे गब्बरच्या आयुष्यातलं वादळ काही केल्या शमायला ...\n, काय क���ावं आणि काय नाही; डॉ. भोंडवेंनी दिला सल्ला\nAurangabad | औरंगाबादमध्ये कोल्ड्रिंक्सची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात, नागरिकांनी पळवले बॉक्स\nसाहित्य संमेलनाचा आज पवारांच्या उपस्थितीत समारोप\nअवकाळी पावसानंतर डोंबिवलीत दाट धुक्याची चादर, हवेत गारवा\nताज्या बातम्या2 hours ago\nभाजपनंच 180 एमएलटी पाणीकपात पुणेकरांना सहन करायला लावली, जयंत पाटलांचं फडणवीसांना प्रत्युत्तर\nबीडमध्ये आगार प्रशासनाकडून आंदोलन उधळून लावण्याचा प्रयत्न; महिला कर्मचाऱ्यांना आश्रू अनावर\nJalana | नागरिकांनी कोव्हिड संदर्भातील नियम आणि सूचनांचं पालन करावं, राजेश टोपेचं आवाहन\nओमिक्रॉनबाधित रुग्ण महाराष्ट्रात आला तेव्हा विमानतळावर RTPCR सुविधा नव्हती – प्रदीप आवटे\nMumbai | राज्यात ओमिक्रॉनचा शिरकाव, नागरिकांमध्ये धाकधुक वाढली, डॉ. रवी गोडसे काय म्हणाले \nSpecial Report | उंचीचा थरार जेव्हा थरकापात बदलतो\nKiara Advani| रास्पबेरी पिंक लेहेंगा परिधान करुन कियारा अडवाणीने लावली इंटरनेटवर आग , लेहेंग्याची किंमत ऐकून अवाक व्हाल\nफोटो गॅलरी31 mins ago\nTravel Special : लग्नाआधी मित्रांसोबत चिल करायचंय मग ‘या’ खास ठिकाणी बॅचलर पार्टी करा\nFace Pack : हिवाळ्यात ‘हे’ घरगुती फेसपॅक त्वचेवरील चमक वाढवण्यास मदत करतील\nRasika Sunil Honeymoon | मालदिवच्या निळ्याशार समुद्रात रसिका सुनीलचे निवांत क्षण\nफोटो गॅलरी2 hours ago\nWinter Food : हिवाळ्यात दररोजच्या आहारामध्ये ‘या’ पदार्थांचा समावेश करणे फायदेशीर\nलाईफस्टाईल फोटो3 hours ago\nLavender Oil : निरोगी त्वचेसाठी अशा प्रकारे लॅव्हेंडर तेलाचा वापर करा, वाचा\nWinter Care : कोरडेपणामुळे चेहरा निस्तेज झाला आहे तर ‘हे’ घरगुती उपाय फायदेशीर\nChandra Darshan 2021: सूर्यग्रहणानंतरचे चंद्रदर्शन तुमचे नशीब बदलून टाकेल\nMars Transit Zodiac | आता वाईट काळ संपलाच म्हणून समजा , मंगळ ग्रह दिशा बदलणार, 4 राशींचे नशीब पालटणार\nफोटो गॅलरी17 hours ago\n4 Dec 2021 Surya Grahan 2021 Photos | वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाचे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल “हिरा है सदा के लिए”\nNagpur Jobs | आयटीतील विद्यार्थ्यांना आले सुगीचे दिवस, अभियांत्रिकी महाविद्यालयांत मुलाखती\nआठ वर्षात 12 महिलांना लग्नाचं आमिष, मुंबईतील भामट्याला अटक\nपक्ष बांधणीसाठी कधी बैलगाडीतून तर कधी घोड्यावरून; आशिष शेलारांच्या घोडदौडीने भाजपला बळ, मुंबईत सलग दुसऱ्यांदा शेलारांचा करिश्मा चालणार\nदत्तात्रय भरणेंची संवेदनशीलता, अपघातग्रस्त���ंच्या मदतीला धावले, जखमीला पाठवलं रुग्णालयात\nमी किंवा मटन दोघांपैकी एकाला निवड; पतीची पत्नीकडे अजब मागणी, बायकोने निवडले चक्क मटन\nSkin Care : दही आणि काकडीची पेस्ट चेहऱ्याला लावा आणि तजेलदार त्वचा मिळवा\nयंदाच्या सवाई गंधर्व महोत्सवावर ओमीक्रॉनचे सावट ; आयोजक घेणार उपमुख्यमंत्र्यांची भेट\n..तर Emergency Fund अडचणीच्या वेळी कामी येणार, किती अन् कशी गुंतवणूक करावी\nKiara Advani| रास्पबेरी पिंक लेहेंगा परिधान करुन कियारा अडवाणीने लावली इंटरनेटवर आग , लेहेंग्याची किंमत ऐकून अवाक व्हाल\nफोटो गॅलरी31 mins ago\nभारतीय मोटारसायकल बाजारात Hero MotoCorp ला पछाडत Bajaj Auto ची पहिल्या नंबरवर झेप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/nissan-magnite/page/2", "date_download": "2021-12-05T07:15:46Z", "digest": "sha1:ILEMWOOPL3CYWGV76GHLSDZEU4RZIQVP", "length": 15789, "nlines": 259, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\n‘या’ SUV ला भारतात तुफान मागणी, अडीच महिन्यात 40,000 बुकिंग्सचा टप्पा पार\nNissan Magnite आणि Renault Kiger या दोन गाड्यांना ग्राहकांकडून मोठी पसंती मिळत आहे. आज आम्ही तुम्हाला या दोन गाड्यांबाबतची माहिती देणार आहोत ...\nREPUBLIC DAY 2021 : निसानकडून आज तब्बल 720 Magnite कार्सची रेकॉर्डब्रेक डिलीव्हरी\nशोरुममध्ये या गाडीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. दररोज लोक या गाडीला पाहायला आणि तिचे फिचर्स जाणून घेण्यासाठी शोरुममध्ये गर्दी करत आहे. ...\nनिसानच्या ‘या’ कारची तुफान मागणी, उत्पादन वाढवण्यासाठी कंपनीकडून 1500 नव्या कर्मचाऱ्यांची भरती\nशोरुममध्ये या गाडीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. दररोज लोक या गाडीला पाहायला आणि तिचे फिचर्स जाणून घेण्यासाठी शोरुममध्ये गर्दी करत आहे. ...\nखास भारतीयांसाठी डिझाईन केलेल्या ‘या’ कारचा मार्केटमध्ये धुमाकूळ, 8 महिन्यांचा वेटिंग पीरियड\nशोरुममध्ये या गाडीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. दररोज लोक या गाडीला पाहायला आणि तिचे फिचर्स जाणून घेण्यासाठी शोरुममध्ये गर्दी करत आहे. ...\n15 हजार बुकिंग्सनंतर Nissan Magnite चा सर्वात कमी सर्विस कॉस्टचा दावा\nNissan Motors कंपनीने या महिन्याच्या सुरुवातीला त्यांची सबकॉम्पॅक्ट एसयूव्ही Nissan Magnite भारतात लाँच केली आहे. कंपनीने ही एसयूव्ही (SUV) चार ट्रिम्समध्ये सादर केली आहे. ...\nNissan Magnite | निसानच्या ‘या’ गाडीसाठी शोरुमध्ये गर्दी, वेटिंग पिरियड दोन महिन्यांवर\nशोरुममध्ये या गाडीसाठी मोठ्या प्रमाण���त गर्दी होत आहे. दररोज लोक या गाडीला पाहायला आणि तिचे फिचर्स जाणून घेण्यासाठी शोरुममध्ये गर्दी करत आहे. ...\nNissan च्या ‘या’ कारचा मार्केटमध्ये धुमाकूळ, अवघ्या पाच दिवसात 5000 बुकिंग्सचा टप्पा पार\nNissan Motors ने बुधवारी (2 डिसेंबर) त्यांची सबकॉम्पॅक्ट एसयूव्ही Nissan Magnite भारतात लाँच केली आहे. ...\n, काय करावं आणि काय नाही; डॉ. भोंडवेंनी दिला सल्ला\nAurangabad | औरंगाबादमध्ये कोल्ड्रिंक्सची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात, नागरिकांनी पळवले बॉक्स\nसाहित्य संमेलनाचा आज पवारांच्या उपस्थितीत समारोप\nअवकाळी पावसानंतर डोंबिवलीत दाट धुक्याची चादर, हवेत गारवा\nताज्या बातम्या1 hour ago\nभाजपनंच 180 एमएलटी पाणीकपात पुणेकरांना सहन करायला लावली, जयंत पाटलांचं फडणवीसांना प्रत्युत्तर\nबीडमध्ये आगार प्रशासनाकडून आंदोलन उधळून लावण्याचा प्रयत्न; महिला कर्मचाऱ्यांना आश्रू अनावर\nJalana | नागरिकांनी कोव्हिड संदर्भातील नियम आणि सूचनांचं पालन करावं, राजेश टोपेचं आवाहन\nओमिक्रॉनबाधित रुग्ण महाराष्ट्रात आला तेव्हा विमानतळावर RTPCR सुविधा नव्हती – प्रदीप आवटे\nMumbai | राज्यात ओमिक्रॉनचा शिरकाव, नागरिकांमध्ये धाकधुक वाढली, डॉ. रवी गोडसे काय म्हणाले \nSpecial Report | उंचीचा थरार जेव्हा थरकापात बदलतो\nTravel Special : लग्नाआधी मित्रांसोबत चिल करायचंय मग ‘या’ खास ठिकाणी बॅचलर पार्टी करा\nFace Pack : हिवाळ्यात ‘हे’ घरगुती फेसपॅक त्वचेवरील चमक वाढवण्यास मदत करतील\nRasika Sunil Honeymoon | मालदिवच्या निळ्याशार समुद्रात रसिका सुनीलचे निवांत क्षण\nफोटो गॅलरी2 hours ago\nWinter Food : हिवाळ्यात दररोजच्या आहारामध्ये ‘या’ पदार्थांचा समावेश करणे फायदेशीर\nलाईफस्टाईल फोटो2 hours ago\nLavender Oil : निरोगी त्वचेसाठी अशा प्रकारे लॅव्हेंडर तेलाचा वापर करा, वाचा\nWinter Care : कोरडेपणामुळे चेहरा निस्तेज झाला आहे तर ‘हे’ घरगुती उपाय फायदेशीर\nChandra Darshan 2021: सूर्यग्रहणानंतरचे चंद्रदर्शन तुमचे नशीब बदलून टाकेल\nMars Transit Zodiac | आता वाईट काळ संपलाच म्हणून समजा , मंगळ ग्रह दिशा बदलणार, 4 राशींचे नशीब पालटणार\nफोटो गॅलरी17 hours ago\n4 Dec 2021 Surya Grahan 2021 Photos | वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाचे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल “हिरा है सदा के लिए”\nFlaxseed Benefits | थंडीच्या दिवसांत ‘आळशी’ ठरेल अतिशय गुणकारी, जाणून घ्या याचे अधिक फायदे…\nNashik| साहित्य संमेलनात पुस्तकांचे मार्केट डाऊन, ऑनलाईनला तेजी; 5 वर्षांत खरेच वेगळे चित्र असेल\nसेन���सेक्समधील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांचे बाजारमूल्य 1.29 लाख कोटींनी वाढले, TCS ला सर्वाधिक नफा\nNagpur alert | सरकारी नोकरीचे आमिष, सव्वापाच लाखांनी गंडविले\nपर्यटनाचा प्लॅन बनवत आहात तर ‘या’ क्रेडिट कार्डच्या माध्यमातून मिळू शकतात चांगल्या ऑफर\n, काय करावं आणि काय नाही; डॉ. भोंडवेंनी दिला सल्ला\nInvestment Tips: करोडपती होण्यासाठी 4 निश्चित मंत्र, त्यांना स्वीकारल्यास व्हाल श्रीमंत\nदेशभरातील ओमिक्रॉन रुग्णांच्या संख्येत वाढ, दिल्लीतही सापडला 1 ओमिक्रॉनबाधित रुग्ण\nAurangabad | औरंगाबादमध्ये कोल्ड्रिंक्सची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात, नागरिकांनी पळवले बॉक्स\nOmicron Virus: टांझानियातून आलेल्या व्यक्तिच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी सुरू; महापालिका ‘त्या’ प्रवाशांची बॅक हिस्ट्रीही तपासणार\nVIDEO | बाईकस्वाराला वाचवताना ट्रकला अपघात, पादचाऱ्यांकडून कोल्ड्रिंक्सची पळवापळवी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9D%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A4%BF%E0%A4%97", "date_download": "2021-12-05T08:58:33Z", "digest": "sha1:AXSLDUNI6CY55D774A4K33HJ3FEWS7XF", "length": 4540, "nlines": 117, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "झगाझिग - विकिपीडिया", "raw_content": "\nझगाझिग इजिप्तमधील प्रमुख शहर आहे. हे अश शर्किया प्रांताची राजधानी आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१९ रोजी १४:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/bjp-mla-at-rss-hq-in-nagpur/12180843", "date_download": "2021-12-05T08:54:14Z", "digest": "sha1:EB5EAMDVRRD5TYJ5BXM7DW6SP4BTUT23", "length": 4203, "nlines": 29, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "भाजपचे 144 आमदार नागपुरात संघाच्या 'शाळे'त - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nHome » भाजपचे 144 आमदार नागपुरात संघाच्या ‘शाळे’त\nभाजपचे 144 आमदार नागपुरात संघाच्या ‘शाळे’त\nनागपूर : भाजप आमदारांची आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून ‘शाळा’ घेतली जाणार आहे. हिवाळी अधिवेशनानिमित्त नागपुरात असलेले भाजपचे दोन्ही सभागृहातील आमदार स्मृती भवनमधील संघ अभ्यास वर्गाला हजेरी लावणार आहेत. यामध्ये नितेश राणे, राधाकृष्ण विखे पाटील, गणेश नाईक यासारख्या ‘आयात’ नेत्यांचाही समावेश (BJP MLA at RSS Smruti Bhavan) आहे.\nविधानसभा आणि विधानपरिषदेतील तब्बल 114 आमदार या वर्गाला उपस्थित राहणार आहेत. भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांचा अभ्यास वर्ग दरवर्षी रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिरात आयोजित करण्यात येतो. त्यानुसार यंदाही सर्व आमदार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अभ्यासवर्गाला हजेरी लावत आहेत.\nभाजपचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री व्ही सतीश आणि महानगर सरसंघचालक श्रीधरराव गाडगीळ भाजप आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत. चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, प्रविण दरेकर, बबनराव लोणीकर यासारख्या आमदारांनी सकाळी लवकर उपस्थिती लावली. आद्यसरसंघचालक डॉ. हेडगेवार यांना आमदारांनी अभिवादन केलं.\n← शेतकर्‍यांनी हानीभरपाई साहाय्य देण्यासाठी विधानसभेत…\nखादी ग्रामोद्योग आयोग, स्वयम फाउंडेशन… →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/signal-sisters", "date_download": "2021-12-05T08:13:03Z", "digest": "sha1:J6GXGVN4IADOYQ7X76ZLI5VYPVLDKXRO", "length": 12219, "nlines": 235, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nCricket Facts : क्रिकेट इतिहासात जेव्हा पहिल्यांदाच एका संघातून दोघी बहिणी खेळल्या होत्या, ‘ही’ आहेत नावं\nक्रिकेट जगतात अनेक सख्या भावांनी मिळून मैदान गाजवल्याच आपण जाणतो. भारतासह सर्वच देशांकडे अशी अनेक उदाहरण आहेत. पण दोघी सख्या बहिणी एकाच कसोटी सामन्यात देशाकडून ...\nAurangabad | औरंगाबादमध्ये गाडीत प्रवासी भरण्यावरुन वाहन चालकांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी\nOmicron | दिल्लीत सापडलेला ओमिक्रॉन रुग्ण टांझानियामधून आल्याची माहिती\n, काय करावं आणि काय नाही; डॉ. भोंडवेंनी दिला सल्ला\nAurangabad | औरंगाबादमध्ये कोल्ड्रिंक्सची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात, नागरिकांनी पळवले बॉक्स\nसाहित्य संमेलनाचा आज पवारांच्या उपस्थितीत समारोप\nअवकाळी पावसानंतर डोंबिवलीत दाट धुक्याची चादर, हवेत गारवा\nताज्या बातम्या2 hours ago\nभाजपनंच 180 एमएलटी पाणीकपात पुणेकरांना सहन करायला लावली, जयंत पाटलांचं फडणवीसांना प्रत्युत्तर\nबीडमध्ये आगार प्रशासनाकडून आंदोलन उधळून लावण्याचा प्रयत्न; महिला कर्मचाऱ्यांना आश्रू अनावर\nJalana | नागरिकांनी कोव्हिड संदर्भातील नियम आणि सूचनांचं पालन करावं, राजेश टोपेचं आवाहन\nओमिक्रॉनबाधित रुग्ण महाराष्ट्रात आला तेव्हा विमानतळावर RTPCR सुविधा नव्हती – प्रदीप आवटे\nKiara Advani| रास्पबेरी पिंक लेहेंगा परिधान करुन कियारा अडवाणीने लावली इंटरनेटवर आग , लेहेंग्याची किंमत ऐकून अवाक व्हाल\nफोटो गॅलरी54 mins ago\nTravel Special : लग्नाआधी मित्रांसोबत चिल करायचंय मग ‘या’ खास ठिकाणी बॅचलर पार्टी करा\nFace Pack : हिवाळ्यात ‘हे’ घरगुती फेसपॅक त्वचेवरील चमक वाढवण्यास मदत करतील\nRasika Sunil Honeymoon | मालदिवच्या निळ्याशार समुद्रात रसिका सुनीलचे निवांत क्षण\nफोटो गॅलरी3 hours ago\nWinter Food : हिवाळ्यात दररोजच्या आहारामध्ये ‘या’ पदार्थांचा समावेश करणे फायदेशीर\nलाईफस्टाईल फोटो3 hours ago\nLavender Oil : निरोगी त्वचेसाठी अशा प्रकारे लॅव्हेंडर तेलाचा वापर करा, वाचा\nWinter Care : कोरडेपणामुळे चेहरा निस्तेज झाला आहे तर ‘हे’ घरगुती उपाय फायदेशीर\nChandra Darshan 2021: सूर्यग्रहणानंतरचे चंद्रदर्शन तुमचे नशीब बदलून टाकेल\nMars Transit Zodiac | आता वाईट काळ संपलाच म्हणून समजा , मंगळ ग्रह दिशा बदलणार, 4 राशींचे नशीब पालटणार\nफोटो गॅलरी18 hours ago\n4 Dec 2021 Surya Grahan 2021 Photos | वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाचे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल “हिरा है सदा के लिए”\nAurangabad | औरंगाबादमध्ये गाडीत प्रवासी भरण्यावरुन वाहन चालकांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी\nStudy Room Vastu | मुलांचं अभ्यासात मन लागत नाही मग वास्तुत हे बदल नक्की करा\nATM कार्ड घरीच विसरलात, बँक ऑफ बडोदाकडून कार्डशिवाय पैसे काढण्याची सुविधा, पण कशी\nPandu Marathi Movie: ‘पांडू’च्या कलाकारांकडून कोरोना नियमांचा भंग, रिपाइंची गुन्हे दाखल करण्याची मागणी\nOmicron | दिल्लीत सापडलेला ओमिक्रॉन रुग्ण टांझानियामधून आल्याची माहिती\nNagpur Jobs | आयटीतील विद्यार्थ्यांना आले सुगीचे दिवस, अभियांत्रिकी महाविद्यालयांत मुलाखती\nआठ वर्षात 12 महिलांना लग्नाचं आमिष, मुंबईतील भामट्याला अटक\nपक्ष बांधणीसाठी कधी बैलगाडीतून तर कधी घोड्यावरून; आशिष शेलारांच्या घोडदौडीने भाजपला बळ, मुंबईत सलग दुसऱ्यांदा शेलारांचा करिश्मा चालणार\nदत्तात्रय भरणेंची संवेदनशीलता, अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले, जखमीला पाठवलं रुग्णालयात\nमी किंवा मटन दोघांपैकी एकाला निवड; पतीची पत्नीकडे अजब मागणी, बायकोने निवडले चक्क मटन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1060423", "date_download": "2021-12-05T08:56:15Z", "digest": "sha1:7VTAMB4M2PSXYHTEOTRIROQA23NG7TK6", "length": 2643, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"हेन्री तिसरा, पवित्र रोमन सम्राट\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"हेन्री तिसरा, पवित्र रोमन सम्राट\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nहेन्री तिसरा, पवित्र रोमन सम्राट (संपादन)\n०३:०९, ६ ऑक्टोबर २०१२ ची आवृत्ती\n२ बाइट्सची भर घातली , ९ वर्षांपूर्वी\n१५:०४, २९ जून २०१२ ची आवृत्ती (संपादन)\nEmausBot (चर्चा | योगदान)\n०३:०९, ६ ऑक्टोबर २०१२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nEmausBot (चर्चा | योगदान)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%97", "date_download": "2021-12-05T07:03:26Z", "digest": "sha1:MYD4VJKQDK5BWVLHTIDZBYXKZP7T4V7N", "length": 6591, "nlines": 223, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पृष्ठाचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nSuper.amey (चर्चा)यांची आवृत्ती 1795109 परतवली.\nअसिद्ध आरोपाची पुनरावृत्ती हटवली.\n117.248.124.26 (चर्चा)यांची आवृत्ती 1587426 परतवली.\nr2.7.3) (संतोष दहिवळने वाढविले: hi:पुष्यमित्र शुंग\nसांगकाम्याने बदलले: pt:Pusyamitra Shunga\nसांगकाम्याने वाढविले: de:Pushyamitra Shunga\nसांगकाम्याने वाढविले: sh:Pusyamitra Sunga\nसांगकाम्याने वाढविले: es:Púṣyamitra Śuṅga\nसांगकाम्याने वाढविले: bn:পুষ্যমিত্র শুঙ্গ\nसांगकाम्याने वाढविले: cs, it, ja, pl, pt, sv\nनवीन पान: मगध साम्राज्याचा मौर्यांच्या पाडावानंतरचा शासक. इतिहासात याने ब...\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/krida/virat-kohli-may-have-some-special-records-years-ipl-12144", "date_download": "2021-12-05T07:39:05Z", "digest": "sha1:JKXS7N6SXLTOCOAOJ7JELVCMLR6L3NG3", "length": 7300, "nlines": 55, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "IPL 2021 : यंदाच्या आयपीएल मध्ये कोहलीच्या नावावर होऊ शकतात 'विराट' रेकॉर्डस्", "raw_content": "\nIPL 2021 : यंदाच्या आयपीएल मध्ये कोहलीच्या नावावर होऊ शकतात 'विराट' रेकॉर्डस्\nबहुचर्चित इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) स्पर्धेचा यंदाचा हंगाम येत्या 9 एप्रिलपासून सुरु होणार आहे. यावर्षीच्या आयपीएलच्या चौदाव्या हंगामात मुंबई इंडियन्स आ��ि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू या दोन संघात पहिला सामना खेळवण्यात येणार आहे. शिवाय आयपीएलमध्ये पुन्हा एकदा चाहते विराट कोहलीची फलंदाजी पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहात आहेत. तर विराट कोहली हा सध्याच्या घडीला आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात देखील विराट कोहलीच्या नावावर काही खास विक्रम होऊ शकतात. (Virat Kohli may have some special records in this years IPL)\nविराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या संघाने आयपीएलच्या कारकिर्दीत आतापर्यंत एकदाही खिताब पटकावलेला नाही. मात्र यंदाच्या मोसमात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघ एक प्रमुख दावेदार म्हणून पुढे येऊ शकतो. शिवाय यंदाच्या स्पर्धेत चांगल्या फॉर्म मध्ये असलेला विराट कोहली धमाकेदार खेळी करण्याची अपेक्षा चाहत्यांकडून वर्तविण्यात येत आहे. याव्यतिरिक्त, यंदाच्या मोसमात विराट कोहलीकडून काही नवे रेकॉर्डस् होऊ शकतात.\nटी-ट्वेन्टी क्रिकेटमध्ये 10,000 धावा -\nविराट कोहली (Virat Kohli) टी-ट्वेन्टी क्रिकेटमध्ये 10,000 धावा करण्यापासून केवळ 269 धावा मागे आहे. आणि यंदाच्या हंगामात त्याने 269 धावा केल्यास हा विक्रम त्याच्या नावावर होणार आहे. टी-ट्वेन्टी क्रिकेटमध्ये विराट कोहलीच्या खात्यात आतापर्यंत 9731 धावा आहेत. त्यामुळे त्याच्या 10,000 धावा झाल्यास टी-ट्वेन्टी क्रिकेटमध्ये असा कारनामा करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरणार आहे.\nIPL 2021: सरावादरम्यान धोनीचा धुमाकुळ...पहा व्हिडिओ\nआयपीएलमध्ये 6000 धावा -\nत्यानंतर, आयपीएलमध्ये 6000 धावा करणारा विराट कोहली पहिला फलंदाज बनू शकतो. आयपीएलमध्ये कोहलीने 5878 धावा केल्या आहेत. आणि फक्त 122 धावा केल्यावर विराट कोहलीच्या नावावर 6000 धावा जमा होणार आहेत. यासोबतच हा विक्रम करणारा विराट कोहली हा पहिला फलंदाज ठरणार आहे.\nआयपीएलमध्ये 200 सामने -\nया मोसमात 8 सामने खेळताच कोहली आयपीएलमध्ये (IPL) 200 सामने खेळणारा खेळाडू होईल. आतापर्यंत रोहित शर्मा आणि धोनी यांनी 200 हून अधिक आयपीएल सामने खेळले आहेत. विराट कोहलीने आतापर्यंत आयपीएलमध्ये 192 सामने खेळलेले आहेत.\nRSAvsPAK : चुकीला माफी नाही; झमानला फसवणं आफ्रिकेला महागात पडलं\nविराट कोहलीने यंदाच्या आयपीएल (IPL2021) मध्ये 6 डावांमध्ये 50 हून अधिक धावा केल्यास आयपीएलच्या इतिहासात अर्धशतकांचे अर्धशतक करण्याचा रेकॉर्ड त्याच्या नावावर ज���ा होईल.\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/five-electric-cars-for-corporation", "date_download": "2021-12-05T08:28:34Z", "digest": "sha1:2TYAWXTYUUV5JWSMKNHOVIMJ65BIJIDP", "length": 12278, "nlines": 235, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nस्मार्ट सिटी औरंगाबादेत व्यावसायिक नळांना मीटर, पाच इलेक्ट्रिक कार, वाचा बैठकीतील ठळक मुद्दे\nस्मार्ट सिटी संचालक मंडळाची बैठक मंगळवारी शहरात पार पडली. यावेळी शहरातील विविध प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. या वेळी स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा मनपाचे ...\nAurangabad | औरंगाबादमध्ये गाडीत प्रवासी भरण्यावरुन वाहन चालकांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी\nOmicron | दिल्लीत सापडलेला ओमिक्रॉन रुग्ण टांझानियामधून आल्याची माहिती\n, काय करावं आणि काय नाही; डॉ. भोंडवेंनी दिला सल्ला\nAurangabad | औरंगाबादमध्ये कोल्ड्रिंक्सची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात, नागरिकांनी पळवले बॉक्स\nसाहित्य संमेलनाचा आज पवारांच्या उपस्थितीत समारोप\nअवकाळी पावसानंतर डोंबिवलीत दाट धुक्याची चादर, हवेत गारवा\nताज्या बातम्या2 hours ago\nभाजपनंच 180 एमएलटी पाणीकपात पुणेकरांना सहन करायला लावली, जयंत पाटलांचं फडणवीसांना प्रत्युत्तर\nबीडमध्ये आगार प्रशासनाकडून आंदोलन उधळून लावण्याचा प्रयत्न; महिला कर्मचाऱ्यांना आश्रू अनावर\nJalana | नागरिकांनी कोव्हिड संदर्भातील नियम आणि सूचनांचं पालन करावं, राजेश टोपेचं आवाहन\nओमिक्रॉनबाधित रुग्ण महाराष्ट्रात आला तेव्हा विमानतळावर RTPCR सुविधा नव्हती – प्रदीप आवटे\nKiara Advani| रास्पबेरी पिंक लेहेंगा परिधान करुन कियारा अडवाणीने लावली इंटरनेटवर आग , लेहेंग्याची किंमत ऐकून अवाक व्हाल\nफोटो गॅलरी1 hour ago\nTravel Special : लग्नाआधी मित्रांसोबत चिल करायचंय मग ‘या’ खास ठिकाणी बॅचलर पार्टी करा\nFace Pack : हिवाळ्यात ‘हे’ घरगुती फेसपॅक त्वचेवरील चमक वाढवण्यास मदत करतील\nRasika Sunil Honeymoon | मालदिवच्या निळ्याशार समुद्रात रसिका सुनीलचे निवांत क्षण\nफोटो गॅलरी3 hours ago\nWinter Food : हिवाळ्यात दररोजच्या आहारामध्ये ‘या’ पदार्थांचा समावेश करणे फायदेशीर\nलाईफस्टाईल फोटो3 hours ago\nLavender Oil : निरोगी त्वचेसाठी अशा प्रकार�� लॅव्हेंडर तेलाचा वापर करा, वाचा\nWinter Care : कोरडेपणामुळे चेहरा निस्तेज झाला आहे तर ‘हे’ घरगुती उपाय फायदेशीर\nChandra Darshan 2021: सूर्यग्रहणानंतरचे चंद्रदर्शन तुमचे नशीब बदलून टाकेल\nMars Transit Zodiac | आता वाईट काळ संपलाच म्हणून समजा , मंगळ ग्रह दिशा बदलणार, 4 राशींचे नशीब पालटणार\nफोटो गॅलरी18 hours ago\n4 Dec 2021 Surya Grahan 2021 Photos | वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाचे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल “हिरा है सदा के लिए”\nआनंद महिंद्रांनी शेअर केली कोचीमधील सुंदर छायाचित्रे, नेटकरी म्हणाले खरच केरळ ही देवाची भूमी\nIND vs NZ : शुभमन गिलचा खणखणीत चौकार, वानखेडेवर ‘सचिन…सचिन…’चा जयघोष, पाहा नक्की काय झालं\nAurangabad | औरंगाबादमध्ये गाडीत प्रवासी भरण्यावरुन वाहन चालकांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी\nStudy Room Vastu | मुलांचं अभ्यासात मन लागत नाही मग वास्तुत हे बदल नक्की करा\nATM कार्ड घरीच विसरलात, बँक ऑफ बडोदाकडून कार्डशिवाय पैसे काढण्याची सुविधा, पण कशी\nPandu Marathi Movie: ‘पांडू’च्या कलाकारांकडून कोरोना नियमांचा भंग, रिपाइंची गुन्हे दाखल करण्याची मागणी\nOmicron | दिल्लीत सापडलेला ओमिक्रॉन रुग्ण टांझानियामधून आल्याची माहिती\nNagpur Jobs | आयटीतील विद्यार्थ्यांना आले सुगीचे दिवस, अभियांत्रिकी महाविद्यालयांत मुलाखती\nआठ वर्षात 12 महिलांना लग्नाचं आमिष, मुंबईतील भामट्याला अटक\nपक्ष बांधणीसाठी कधी बैलगाडीतून तर कधी घोड्यावरून; आशिष शेलारांच्या घोडदौडीने भाजपला बळ, मुंबईत सलग दुसऱ्यांदा शेलारांचा करिश्मा चालणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/jyoti-deore", "date_download": "2021-12-05T07:28:33Z", "digest": "sha1:BWVSTV2S3JQJCL2EVISUWVIOZOHZ2726", "length": 18318, "nlines": 265, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nSpecial Report | ज्योती देवरेंची जळगावला बदली होऊनही अडचणी वाढणार\nपारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची अखेर बदली झाली आहे. काही दिवसांपूर्वी ज्योती देवरे यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यानंतर देवरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ...\nबदलीनंतरही तहसीलदार ज्योती देवरेंचा पाय खोलातच, विधिज्ञ असीम सरोदे तक्रार नोंदवणार\nअन्य जिल्हे3 months ago\nतहसीलदार ज्योती देवरे यांची सुसाईड ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती. त्यानंतर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया आल्या. मात्र, त्यानंतर देवरे यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे गंभीर ...\nपारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची अखेर बदली, चित्रा वाघ यांचं राज्य सरकारवर टीकास्त्र\nअन्य जिल्हे3 months ago\nकाही दिवसांपूर्वी ज्योती देवरे यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यानंतर देवरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला होता. लंके ...\n‘तहसीलदार मॅडमचा मनमानी कारभार’, पारनेर महसूल कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन, ज्योती देवरे यांच्या अडचणी वाढल्या\nअन्य जिल्हे3 months ago\nपारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या अडचणीत वाढू लागल्या आहेत. देवरे यांच्याविरोधात आता महसूल कर्मचारी आक्रमक झाले असून तालुक्यातील तलाठी आणि तहसील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन ...\nAhmednagar | पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरेंनी सोडलं मौन\nपारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी अखेर सोडलं मैना सोडलं आहे. तीन दिवसांनी माध्यमांसमोर येऊन त्यांनी प्रतिक्रिया दिली. ती ऑडिओ क्लिप चुकीने व्हायरल झाली असून, हे ...\nParner | ‘त्या’ व्हायरल ऑडिओ क्लिपवर ज्योती देवरेंचं स्पष्टीकरण\nपारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी अखेर सोडलं मैना सोडलं आहे. तीन दिवसांनी माध्यमांसमोर येऊन त्यांनी प्रतिक्रिया दिली. ती ऑडिओ क्लिप चुकीने व्हायरल झाली असून, हे ...\nमला तुमच्या भांडणात पडायचं नाही, पण तहसीलदार मॅडमला एवढंच सांगतो.. : अण्णा हजारे\nअन्य जिल्हे3 months ago\nपारनेरच्या तहसीलदार मॅडमला एवढंच सांगतो की आत्महत्येसारखा विचार बरा नाही, हा विचार डोक्यातून काढा, असा सल्ला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी तहसीलदार देवरे मॅडम यांना ...\nSpecial Report | पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरेंचा आत्महत्येचा इशारा\nपारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी ऑडिओ क्लिपद्वारे आत्महत्येचा इशारा दिल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. देवरे यांनी या ऑडिओ क्लिपद्वारे कोरोना काळात चांगलेच चर्चेत आलेले राष्ट्रवादी ...\nVideo | महिला तहसीलदार यांची ऑडिओ सुसाईड नोट व्हायरल\nयापूर्वी वनाधिकारी दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येचा संदर्भ देत देवरे यांनी ऑडिओ क्लिप जारी केलीय. या क्लिपमध्ये महिला अधिकारी म्हणून काम करताना नोकरीत होणारा त्रास आणि ...\nNilesh Lanke | ‘त्या’ महिला अधिकारीवर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप : निलेश लंके\nपारनेरच्या तहसीलदार महिलेने ऑडिओ क्लिपद्वारे आत्महत्येचा इशारा दिल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. त्यांनी निलेश लंकेवर टीकास्त्र सोडले आहे. ...\n, काय करावं आणि काय नाही; डॉ. भोंडवेंनी दिला सल्ला\nAurangabad | औरंगाबादमध्ये कोल्ड्रिंक्सची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात, नागरिकांनी पळवले बॉक्स\nसाहित्य संमेलनाचा आज पवारांच्या उपस्थितीत समारोप\nअवकाळी पावसानंतर डोंबिवलीत दाट धुक्याची चादर, हवेत गारवा\nताज्या बातम्या1 hour ago\nभाजपनंच 180 एमएलटी पाणीकपात पुणेकरांना सहन करायला लावली, जयंत पाटलांचं फडणवीसांना प्रत्युत्तर\nबीडमध्ये आगार प्रशासनाकडून आंदोलन उधळून लावण्याचा प्रयत्न; महिला कर्मचाऱ्यांना आश्रू अनावर\nJalana | नागरिकांनी कोव्हिड संदर्भातील नियम आणि सूचनांचं पालन करावं, राजेश टोपेचं आवाहन\nओमिक्रॉनबाधित रुग्ण महाराष्ट्रात आला तेव्हा विमानतळावर RTPCR सुविधा नव्हती – प्रदीप आवटे\nMumbai | राज्यात ओमिक्रॉनचा शिरकाव, नागरिकांमध्ये धाकधुक वाढली, डॉ. रवी गोडसे काय म्हणाले \nSpecial Report | उंचीचा थरार जेव्हा थरकापात बदलतो\nKiara Advani| रास्पबेरी पिंक लेहेंगा परिधान करुन कियारा अडवाणीने लावली इंटरनेटवर आग , लेहेंग्याची किंमत ऐकून अवाक व्हाल\nफोटो गॅलरी10 mins ago\nTravel Special : लग्नाआधी मित्रांसोबत चिल करायचंय मग ‘या’ खास ठिकाणी बॅचलर पार्टी करा\nFace Pack : हिवाळ्यात ‘हे’ घरगुती फेसपॅक त्वचेवरील चमक वाढवण्यास मदत करतील\nRasika Sunil Honeymoon | मालदिवच्या निळ्याशार समुद्रात रसिका सुनीलचे निवांत क्षण\nफोटो गॅलरी2 hours ago\nWinter Food : हिवाळ्यात दररोजच्या आहारामध्ये ‘या’ पदार्थांचा समावेश करणे फायदेशीर\nलाईफस्टाईल फोटो2 hours ago\nLavender Oil : निरोगी त्वचेसाठी अशा प्रकारे लॅव्हेंडर तेलाचा वापर करा, वाचा\nWinter Care : कोरडेपणामुळे चेहरा निस्तेज झाला आहे तर ‘हे’ घरगुती उपाय फायदेशीर\nChandra Darshan 2021: सूर्यग्रहणानंतरचे चंद्रदर्शन तुमचे नशीब बदलून टाकेल\nMars Transit Zodiac | आता वाईट काळ संपलाच म्हणून समजा , मंगळ ग्रह दिशा बदलणार, 4 राशींचे नशीब पालटणार\nफोटो गॅलरी17 hours ago\n4 Dec 2021 Surya Grahan 2021 Photos | वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाचे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल “हिरा है सदा के लिए”\nSkin Care : दही आणि काकडीची पेस्ट चेहऱ्याला लावा आणि तजेलदार त्वचा मिळवा\nयंदाच्या सवाई गंधर्व महोत्सवावर ओमीक्रॉनचे सावट ; आयोजक घेणार उपमुख्यमंत्र्यांची भेट\n..तर Emergency Fund अडचणीच्या वेळी कामी येणार, किती अन् कशी गुंतवणूक करावी\nKiara Advani| रास्पबेरी पिंक लेहेंगा परिधान करुन कियारा अडवाणीने लावली इंटरनेटवर आग , लेहेंग्याची किंमत ऐकून अवाक व्हाल\nफोटो गॅलरी10 mins ago\nभारतीय मोटारसायकल बाजारात Hero MotoCorp ला पछाडत Bajaj Auto ची पहिल्या नंबरवर झेप\nNashik| साहित्य संमेलनात पुस्तकांचे मार्केट डाऊन, ऑनलाईनला तेजी; 5 वर्षांत खरेच वेगळे चित्र असेल\nसेन्सेक्समधील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांचे बाजारमूल्य 1.29 लाख कोटींनी वाढले, TCS ला सर्वाधिक नफा\nNagpur alert | सरकारी नोकरीचे आमिष, सव्वापाच लाखांनी गंडविले\nपर्यटनाचा प्लॅन बनवत आहात तर ‘या’ क्रेडिट कार्डच्या माध्यमातून मिळू शकतात चांगल्या ऑफर\n, काय करावं आणि काय नाही; डॉ. भोंडवेंनी दिला सल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/one-arrested", "date_download": "2021-12-05T07:56:15Z", "digest": "sha1:WSNTDCW4R4K62GUQ6XQNVMQMH5V5WHTY", "length": 13004, "nlines": 241, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\n रेड्यांची झुंज लावून रचलेला जुगाराचा डाव उधळला, 12 रेड्यांच्या जोड्या पोलिसांकडून जप्त\nजालन्यातील परीकल्याण परिसरात पोलिसांनी ही कारवाई केली. या ठिकाणी 5 ते 25 हजार रुपयांपर्यंतच्या रकमेसाठी रेड्यांची टक्कर लावली होती. या झुंजीमध्ये जो रेडा हरतो, त्याच्याविरुद्ध ...\nAmbarnath | अंबरनाथमध्ये लाखोंचा एमडी ड्रग्जसाठा जप्त, एक अटकेत\nअंबरनाथमध्ये मेफोड्रॉन एम.डी अमली पदार्थ जप्त, एक आरोपी अटक तर एक फरार\nया कारवाईत पोलिसांनी एका तरुणास अटक केली असून यावेळी त्याचा आणखी एक साथीदार पोलिसांच्या तावडीतून निसटला. ...\nOmicron | दिल्लीत सापडलेला ओमिक्रॉन रुग्ण टांझानियामधून आल्याची माहिती\n, काय करावं आणि काय नाही; डॉ. भोंडवेंनी दिला सल्ला\nAurangabad | औरंगाबादमध्ये कोल्ड्रिंक्सची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात, नागरिकांनी पळवले बॉक्स\nसाहित्य संमेलनाचा आज पवारांच्या उपस्थितीत समारोप\nअवकाळी पावसानंतर डोंबिवलीत दाट धुक्याची चादर, हवेत गारवा\nताज्या बातम्या2 hours ago\nभाजपनंच 180 एमएलटी पाणीकपात पुणेकरांना सहन करायला लावली, जयंत पाटलांचं फडणवीसांना प्रत्युत्तर\nबीडमध्ये आगार प्रशासनाकडून आंदोलन उधळून लावण्याचा प्रयत्न; महिला कर्मचाऱ्यांना आश्रू अनावर\nJalana | नागरिकांनी कोव्हिड संदर्भातील नियम आणि सूचनांचं पालन करावं, राजेश टोपेचं आवाहन\nओमिक्रॉनबाधित रुग्ण महाराष्ट्रात आला तेव्हा विमानतळावर RTPCR सुविधा नव���हती – प्रदीप आवटे\nMumbai | राज्यात ओमिक्रॉनचा शिरकाव, नागरिकांमध्ये धाकधुक वाढली, डॉ. रवी गोडसे काय म्हणाले \nKiara Advani| रास्पबेरी पिंक लेहेंगा परिधान करुन कियारा अडवाणीने लावली इंटरनेटवर आग , लेहेंग्याची किंमत ऐकून अवाक व्हाल\nफोटो गॅलरी38 mins ago\nTravel Special : लग्नाआधी मित्रांसोबत चिल करायचंय मग ‘या’ खास ठिकाणी बॅचलर पार्टी करा\nFace Pack : हिवाळ्यात ‘हे’ घरगुती फेसपॅक त्वचेवरील चमक वाढवण्यास मदत करतील\nRasika Sunil Honeymoon | मालदिवच्या निळ्याशार समुद्रात रसिका सुनीलचे निवांत क्षण\nफोटो गॅलरी3 hours ago\nWinter Food : हिवाळ्यात दररोजच्या आहारामध्ये ‘या’ पदार्थांचा समावेश करणे फायदेशीर\nलाईफस्टाईल फोटो3 hours ago\nLavender Oil : निरोगी त्वचेसाठी अशा प्रकारे लॅव्हेंडर तेलाचा वापर करा, वाचा\nWinter Care : कोरडेपणामुळे चेहरा निस्तेज झाला आहे तर ‘हे’ घरगुती उपाय फायदेशीर\nChandra Darshan 2021: सूर्यग्रहणानंतरचे चंद्रदर्शन तुमचे नशीब बदलून टाकेल\nMars Transit Zodiac | आता वाईट काळ संपलाच म्हणून समजा , मंगळ ग्रह दिशा बदलणार, 4 राशींचे नशीब पालटणार\nफोटो गॅलरी18 hours ago\n4 Dec 2021 Surya Grahan 2021 Photos | वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाचे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल “हिरा है सदा के लिए”\nOmicron | दिल्लीत सापडलेला ओमिक्रॉन रुग्ण टांझानियामधून आल्याची माहिती\nNagpur Jobs | आयटीतील विद्यार्थ्यांना आले सुगीचे दिवस, अभियांत्रिकी महाविद्यालयांत मुलाखती\nआठ वर्षात 12 महिलांना लग्नाचं आमिष, मुंबईतील भामट्याला अटक\nपक्ष बांधणीसाठी कधी बैलगाडीतून तर कधी घोड्यावरून; आशिष शेलारांच्या घोडदौडीने भाजपला बळ, मुंबईत सलग दुसऱ्यांदा शेलारांचा करिश्मा चालणार\nदत्तात्रय भरणेंची संवेदनशीलता, अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले, जखमीला पाठवलं रुग्णालयात\nमी किंवा मटन दोघांपैकी एकाला निवड; पतीची पत्नीकडे अजब मागणी, बायकोने निवडले चक्क मटन\nSkin Care : दही आणि काकडीची पेस्ट चेहऱ्याला लावा आणि तजेलदार त्वचा मिळवा\nयंदाच्या सवाई गंधर्व महोत्सवावर ओमीक्रॉनचे सावट ; आयोजक घेणार उपमुख्यमंत्र्यांची भेट\n..तर Emergency Fund अडचणीच्या वेळी कामी येणार, किती अन् कशी गुंतवणूक करावी\nKiara Advani| रास्पबेरी पिंक लेहेंगा परिधान करुन कियारा अडवाणीने लावली इंटरनेटवर आग , लेहेंग्याची किंमत ऐकून अवाक व्हाल\nफोटो गॅलरी38 mins ago\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/unorganized-sector", "date_download": "2021-12-05T07:21:11Z", "digest": "sha1:IX5HSF5KNG4GNGJS5RF66QEQZAZNQ5QD", "length": 15486, "nlines": 250, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\ne-Shram Portal: ई-श्रम पोर्टलवर 1.66 कोटी कामगारांची नोंदणी, दोन लाखांचा मोफत विमा\nE Shram portal | यामुळे संबंधित कामगारांना आता देशात कुठेही सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकतील. ई-श्रम पोर्टलवर नोंदणीकृत कामगाराला 2 लाख रुपयांचा विनामूल्य अपघाती विमा ...\nकेंद्र सरकारच्या श्रमिक कार्ड योजनेचे शिवसेनेकडून नामांतर; शिव आधार नावाने ठाण्यात श्रमिकांच्या नोंदणीसाठी उपक्रम\nई-श्रमिक रोजगार योजनचं नामांतर ई - शिव आधार कार्ड योजना असे करून ठाणे जिल्ह्यात हजारो नागरिकांना लाभ देण्यासाठी ग्रामीण शिवसेनेच्या वतीने भिवंडी ...\nकेंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडून ई-श्रम पोर्टल सुरू, देशातील 38 कोटी मजुरांचा डेटाबेस मिळणार\nया निमित्ताने देशभरातील कामगार मंत्री, कामगार सचिव आणि इतर अधिकारी आभासी मार्गाने जोडले गेलेत. संसदीय समितीचे सदस्यही यात सहभागी होते. पोर्टलवर 38 कोटी मजुरांचा डेटा ...\nE-Shram Card: ‘या’ लोकांनी त्यांचे ई-श्रम कार्ड बनवले पाहिजे, अनेक फायदे मिळणार\nE-Shram Card Benefits: केंद्र सरकारच्या पुढाकाराने ई-श्रम कार्ड असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना अनेक फायदे देणार आहे. तुम्ही त्यात कार्ड बनवून देखील लाभ घेऊ शकता. ...\ne-Shram पोर्टल म्हणजे नेमके काय, कामगारांना कसा फायदा होणार\nबुधवारी ई-श्रम पोर्टलच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. असंघटित क्षेत्रातील कामगारांना ई-श्रम पोर्टलच्या मदतीने ओळखले जाणार आहे. सर्व केंद्रीय कामगार संघटनेच्या नेत्यांनी ई-श्रम पोर्टलचे स्वागत केले ...\nया सरकारी योजनेमध्ये करा गुंतवणूक, प्रत्येक महिन्यावा मिळतील 3000 रुपये, अशी आहे संपूर्ण प्रक्रिया\nही योजना सुरू करण्याचे उद्दीष्ट म्हणजे असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना वृद्धावस्थेच्या आर्थिक समस्यांपासून वाचवणे. ...\n, काय करावं आणि काय नाही; डॉ. भोंडवेंनी दिला सल्ला\nAurangabad | औरंगाबादमध्ये कोल्ड्रिंक्सची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात, नागरिकांनी पळवले बॉक्स\nसाहित्य संमेलनाचा आज पवारांच्या उपस्थितीत समारोप\nअवकाळी पावसानंतर डोंबिवलीत दाट धुक्याची चादर, हवेत गारवा\nताज्या बातम्या1 hour ago\nभाजपनंच 180 एमएलटी पाणीकपात पुणेकरांना सहन करायला लावली, जयंत पाटलांचं फडणवीसांना प्रत्युत्तर\nबीडमध्ये आगार प्रश���सनाकडून आंदोलन उधळून लावण्याचा प्रयत्न; महिला कर्मचाऱ्यांना आश्रू अनावर\nJalana | नागरिकांनी कोव्हिड संदर्भातील नियम आणि सूचनांचं पालन करावं, राजेश टोपेचं आवाहन\nओमिक्रॉनबाधित रुग्ण महाराष्ट्रात आला तेव्हा विमानतळावर RTPCR सुविधा नव्हती – प्रदीप आवटे\nMumbai | राज्यात ओमिक्रॉनचा शिरकाव, नागरिकांमध्ये धाकधुक वाढली, डॉ. रवी गोडसे काय म्हणाले \nSpecial Report | उंचीचा थरार जेव्हा थरकापात बदलतो\nKiara Advani| रास्पबेरी पिंक लेहेंगा परिधान करुन कियारा अडवाणीने लावली इंटरनेटवर आग , लेहेंग्याची किंमत ऐकून अवाक व्हाल\nफोटो गॅलरी3 mins ago\nTravel Special : लग्नाआधी मित्रांसोबत चिल करायचंय मग ‘या’ खास ठिकाणी बॅचलर पार्टी करा\nFace Pack : हिवाळ्यात ‘हे’ घरगुती फेसपॅक त्वचेवरील चमक वाढवण्यास मदत करतील\nRasika Sunil Honeymoon | मालदिवच्या निळ्याशार समुद्रात रसिका सुनीलचे निवांत क्षण\nफोटो गॅलरी2 hours ago\nWinter Food : हिवाळ्यात दररोजच्या आहारामध्ये ‘या’ पदार्थांचा समावेश करणे फायदेशीर\nलाईफस्टाईल फोटो2 hours ago\nLavender Oil : निरोगी त्वचेसाठी अशा प्रकारे लॅव्हेंडर तेलाचा वापर करा, वाचा\nWinter Care : कोरडेपणामुळे चेहरा निस्तेज झाला आहे तर ‘हे’ घरगुती उपाय फायदेशीर\nChandra Darshan 2021: सूर्यग्रहणानंतरचे चंद्रदर्शन तुमचे नशीब बदलून टाकेल\nMars Transit Zodiac | आता वाईट काळ संपलाच म्हणून समजा , मंगळ ग्रह दिशा बदलणार, 4 राशींचे नशीब पालटणार\nफोटो गॅलरी17 hours ago\n4 Dec 2021 Surya Grahan 2021 Photos | वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाचे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल “हिरा है सदा के लिए”\nKiara Advani| रास्पबेरी पिंक लेहेंगा परिधान करुन कियारा अडवाणीने लावली इंटरनेटवर आग , लेहेंग्याची किंमत ऐकून अवाक व्हाल\nफोटो गॅलरी3 mins ago\nभारतीय मोटारसायकल बाजारात Hero MotoCorp ला पछाडत Bajaj Auto ची पहिल्या नंबरवर झेप\nNashik| साहित्य संमेलनात पुस्तकांचे मार्केट डाऊन, ऑनलाईनला तेजी; 5 वर्षांत खरेच वेगळे चित्र असेल\nसेन्सेक्समधील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांचे बाजारमूल्य 1.29 लाख कोटींनी वाढले, TCS ला सर्वाधिक नफा\nNagpur alert | सरकारी नोकरीचे आमिष, सव्वापाच लाखांनी गंडविले\nपर्यटनाचा प्लॅन बनवत आहात तर ‘या’ क्रेडिट कार्डच्या माध्यमातून मिळू शकतात चांगल्या ऑफर\n, काय करावं आणि काय नाही; डॉ. भोंडवेंनी दिला सल्ला\nInvestment Tips: करोडपती होण्यासाठी 4 निश्चित मंत्र, त्यांना स्वीकारल्यास व्हाल श्रीमंत\nदेशभरातील ओमिक्रॉन रुग्णांच्या संख्येत वाढ, दिल्लीतही साप��ला 1 ओमिक्रॉनबाधित रुग्ण\nAurangabad | औरंगाबादमध्ये कोल्ड्रिंक्सची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात, नागरिकांनी पळवले बॉक्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://maparishad.com/bhaji/winter2007/jyachityachiprachiti/telugumarathishabdyojan", "date_download": "2021-12-05T07:05:50Z", "digest": "sha1:NF2GK6LRO2ZCC7XKUCYVQYQLPEJANZJU", "length": 7197, "nlines": 25, "source_domain": "maparishad.com", "title": "तेलुगु-मराठी शब्दयोजन | मराठी अभ्यास परिषद", "raw_content": "\nHome » तेलुगु-मराठी शब्दयोजन\nप्रत्येक भाषेची काही एक विशिष्ट प्रवृत्ती असते. काही विशिष्ट वाक्प्रयोग असतात. तत्सम शब्दांचे अर्थ व भावही त्यात अनेक वेळा बदललेले दिसतात. मराठीपेक्षा वेगळ्या वाटणाऱ्या तेलुगूतील शब्दांच्या अर्थच्छटांचा विचार करून पुढील उतारा सिद्ध केला आहे. उताऱ्यातील अधोरेखित शब्द हे तत्सम शब्द आहेत तर अन्य अधोरेखित शब्द हे त्या त्या ठिकाणी उपयोजिल्या जाणाऱ्या तेलुगु शब्दांचे अनुवाद होत. मराठी वर्तमानपत्रात त्या जागी प्रायः कोणते शब्द येतात, हे कंसांत दर्शविले आहे.\nकाही दिवसांपासून असलेली कल्लोलित (अशांत) परिस्थिती आता बरीच शांत झाली. कर्फ्यू उचलून फेकून दिल्यावर (उठवल्यावर) एकही अवांछनीय (अप्रिय) संघटना (घटना) घडली नाही. कर्फ्यूच्या काळात काही लोकांनी आवेशाने (रागाने) घरे व दुकाने जाळली. अशा दौर्जन्य (गुंडगिरी) करणाऱ्या लोकांना शासन कडक शिक्षा करील, असे मुख्यमंत्री एका बहिरंग सभेत (जाहीर सभेत) म्हणाले. दोन्ही जमातींच्या एका समावेशात (बैठकीत) प्रत्येक धर्मियास आपापल्या संप्रदायाप्रमाणे (परंपरेप्रमाणे) वागण्याचा हक्क आहे असे प्रतिपादले, व भद्रंगा (शांततेने) राहण्याचे आवाहन केले. जातीय (राष्ट्रीय) ऐक्याच्या गोष्टी आपण बोलतो पण कुलवाद (जातीयता) आपल्या समाजातून अजून गेला नाही. तिकडे तिकडे (कुठे कुठे) तेव्हा तेव्हा (कधी कधी) अशा घटना घडणे वेगळे, पण आता तो नित्याचाच भाग होऊन बसला आहे. भारताचे चरित्र (इतिहास) अशाच घटनांनी भरलेले आहे. एखाद्या प्रमादाने (अपघाताने) माणसे दगावणे वेगळे व आपणच आपणांस मारणे वेगळे. यावर उपाय म्हणजे निम्नस्तरीय लोकांची आर्थिक सुधारणा व्हायला हवी असे काही वक्त्यांनी एका संतापसभेत (शोकसभेत) सांगितले. काही वक्त्यांनी कारखान्यांचे जातीयीकरण (राष्ट्रीयीकरण) करावे असे सुचविले. मुख्य म्हणजे निरुद्योगी (बेकार) लोकांना काम मिळावे. शांतता निर्माण करणाऱ्या लोकांना बहुमति (बक्षीस) द्यावी, असेही एकाने सुचविले. कर्फ्यूमुळे कामकाज स्तंभित (ठप्प) होते, हे समाजाच्या दृष्टीने बरे नव्हे. परिस्थिती तृप्तिकारक (समाधानकारक) झाल्यास कर्फ्यू लावण्याचा अवसर (आवश्यकता) येणार नाही, हेही खरे. शासनाने दंगलपीडित लोकांना उचितरीतीने (विनामूल्य) धान्य देण्याची व्यवस्था मात्र केली पाहिजे, व अन्य सदुपायही (सोयीही) पुरवावेत, स्वच्छंद संस्था (स्वायत्तसंस्था) यांनीही याबाबतीत थोडा भार उचलला पाहिजे. आता अंकितभावाने (समर्पित वृत्तीने) काम करणारी माणसेच दुर्मीळ झाली आहेत. दुरभिप्रायातून (गैरसमजातून) अनेकदा कलह निर्माण होतात, ते टाळले पाहिजे, म्हणजे प्रदेशाची सर्व रंगांत (क्षेत्रांत) प्रगती होण्यास वेळ लागणार नाही. या भूमिकेस कुणाचेही अभ्यंतर (आक्षेप) राहणार नाही.\nपुढील विषयासंबंधीचे लेखन 'भाषा आणि जीवन'ला हवे आहे :\nमराठी, अन्य देशीविदेशी भाषा, भाषांची तुलना (शब्दघटना, रचनावैशिष्ट्ये, इ०), भाषाविज्ञान, भाषांतर, शैली (व्यवहारातील व साहित्यातील)...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.smartroofglobal.com/metal-roofing/", "date_download": "2021-12-05T07:25:41Z", "digest": "sha1:NY7WK2ABJB4RDLNVTH4GVJCVUHSJELZ4", "length": 5484, "nlines": 161, "source_domain": "mr.smartroofglobal.com", "title": "मेटल रूफिंग मॅन्युफॅक्चरर्स - चीन मेटल रूफिंग फॅक्टरी, पुरवठा करणारे", "raw_content": "\nएएसए + पीव्हीसी पोकळ नालीदार आर ...\nपीव्हीसी होलो थर्मो रूफ\nएएसए लेपित प्लास्टिक सिंथेटी ...\nस्मार्टरुफ लाँग लाइफ टाइम मी ...\nमेटल रूफिंग शीट स्पेनिश रूफ टाइल\nलाँग लाइफ टाइमसह स्मार्टफ्रॉफ लाँग लाइफ टाइम मेटल रूफिंग शीट\nसजावटीच्या पत्रक मेटल पॅनेल\n123 पुढील> >> पृष्ठ 1/3\nकक्ष एच, 30० / एफ, फोशन डेव्हलपमेंट बिल्डिंग, क्र .१,, ईस्ट हुआ युआनार्ड, फोशन, गुआंग्डोंग, चीन\n© कॉपीराइट - 2010-2019: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.newsdanka.com/politics/shashi-tharoor-backs-sibbal-against-high-command/32485/", "date_download": "2021-12-05T08:25:12Z", "digest": "sha1:7AJOZW4MR4CF4OLWR3DRBPT452EROLJM", "length": 11111, "nlines": 135, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Shashi Tharoor Backs Sibbal Against High Command", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरराजकारणशशी थरूरदेखील सिब्बल यांच्या समर्थनार्थ मैदानात\nशशी थरूरदेखील सिब्बल यांच्या समर्थनार्थ मैदानात\nव्हायला हवी पवारांच्या जातवादी राजकारणाची चर्चा\nजावेद अख्तर हा कुंपणावरचा कावळा\nआझाद मैदानात रडत होती मराठी अस्मिता…\nकाँग्रेस विरुद्ध काँग्रेस असा मुकाबला होताना दिसत आहे. जी-२३ नेते शशी थरूर यांनी गुरुवारी काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांना पाठिंबा दिला आहे. काँग्रेस हायकमांडच्या बाजूने सिब्बल यांच्या घराबाहेर निदर्शनं करणाऱ्यांचा विरोध करताना थरूर म्हणाले की, कपिल सिब्बल हे खरे काँग्रेसी आहेत. काँग्रेससाठी अनेक कायदेशीर लढाया त्यांनी लढल्या आहेत. “एक लोकशाही पक्ष म्हणून, त्यांचे काय म्हणणे आहे ते आपण ऐकले पाहिजे, जर तुम्ही त्यांच्या मताशी असहमत असाल तर असहमती दर्शवा पण हा योग्य मार्ग नाही.” असं ट्विट थरूर यांनी केलं आहे.\nपंजाबच्या संकटामुळे काँग्रेस विरुद्ध काँग्रेस संघर्ष समोर आला आहे. कारण कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्याच्या निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वीच नवज्योतसिंग सिद्धू यांच्याशी सुरू असलेल्या संघर्षामुळे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. अमरिंदर सिंग यांच्या जागी चरणजीत सिंह चन्नी यांची नियुक्ती झाल्यानंतर सिद्धू यांनी चन्नी यांच्याशी मतभेद असल्याचे कारण देत पक्षाच्या प्रदेश युनिट प्रमुख पदाचा राजीनामा दिला. हायकमांडने राजीनामा स्वीकारला नसला आणि सिद्धू आपल्या पदावर कायम राहण्याची शक्यता असली तरी, उलथापालथ झाल्यामुळे काँग्रेसच्या अनेक नेत्यांना अस्वस्थ केले आहे. हे नेते पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत.\nजेंव्हा दिग्विजय सिंग रा. स्व. संघ आणि अमित शहांची स्तुती करतात\nसर्वोच्च न्यायालयाची ‘शेतकरी’ आंदोलकांना चपराक\n… आता निश्चितच काँग्रेसमध्ये राहणार नाही\nबंगालमध्ये मतदान केंद्रावर बॉम्बहल्ला करणाऱ्या टीएमसी नेत्याला अटक\nजी-२३ नेते कपिल सिब्बल यांनी बुधवारी म्हटले की, हायकमांडच्या जवळचे मानले जाणारे लोक पक्ष सोडून जात आहेत हे विडंबनच आहे, तर जी-२३ नेते ज्यांनी सोनिया गांधींना पत्र लिहून पक्षाच्या अध्यक्षपदाची मागणी केली होती ते पक्षात राहतील आणि सुधारणांसाठी लढा देतील. सिब्बल म्हणाले की, पक्षाला अध्यक्ष नाही आणि त्यामुळे निर्णय कोण घेतो हे आम्हाला माहीत नाही. ते असेही म्हणाले की ते जी-२३ आहेत. जी हुजूर २३ नाहीतआणि म्हणूनच ते प्रश्न उपस्थित करत राहतील.\nपूर्वीचा लेखजेंव्हा दिग्विजय सिंग रा. स्व. संघ आणि अमित शहांची स्तुती करतात\nआणि मागील लेखमहिला निदर्शकांबाबत तालिबानने काय केले\n१२ जणींना लग्नाच्या बेडीत अडकवणाऱ्याला घातल्या बेड्या\nदहशतवादी समजून गोळीबार, ११ मजूर ठार\nभारतीय लष्करी अधिकारी पाकिस्तानी हॅकर्सचे लक्ष्य\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\n१२ जणींना लग्नाच्या बेडीत अडकवणाऱ्याला घातल्या बेड्या\nदहशतवादी समजून गोळीबार, ११ मजूर ठार\nभारतीय लष्करी अधिकारी पाकिस्तानी हॅकर्सचे लक्ष्य\nराज्यात सापडला ओमिक्रोनचा पहिला रुग्ण\nराममंदिर आंदोलनामुळे देशाचे भाग्य बदलले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh/russia-beginning-to-supply-air-defense-s-400-system-to-india-asj82-2678852/", "date_download": "2021-12-05T08:47:27Z", "digest": "sha1:ED4PHFNTLSJRT6JZGQ53OYVPRTEZIT4I", "length": 17260, "nlines": 215, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Russia beginning to supply air defense S 400 system to India", "raw_content": "रविवार, ५ डिसेंबर, २०२१\nभारताची संरक्षण व्यवस्था आणखी मजबूत होणार, रशियाकडून हवाई संरक्षण S-400 प्रणालीच्या पुरवठ्याला सुरुवात\nभारताची संरक्षण व्यवस्था आणखी मजबूत होणार, रशियाकडून हवाई संरक्षण S-400 प्रणालीच्या पुरवठ्याला सुरुवात\n४०० किलोमीटरच्या परिघातील हवेतील कोणतेही लक्ष्य भेदण्याची S-400 ची क्षमता, जगातील सर्वोत्कृष्ठ हवाई संरक्षण यंत्रणा म्हणून S-400 प्रणालीची आहे ओळख\nWritten By लोकसत्ता ऑनलाइन\nहवाई संरक्षण देणाऱ्या S-400 प्रणालीच्या पुरवठ्यास रशियाकडून अखेर सुरुवात झाली आहे. २०१८ मध्ये रशियाशी S-400 प्रणाली ही ५ अब्ज डॉलर्सला विकत घेण्याबाबतचा करार झाला होता. S-400 च्या एकुण सहा बटालिन उभारण्यात येणार आहेत. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे डिसेंबर महिन्यात भारत दौऱ्यावर येत आहेत. हा दौरा होण्यापूर्वी S-400 प्रणालीच्या पुरवठ्याला सुरुवात झाली आहे हे विशेष. डिसेंबर अखेरपर्यंत पहिल्या बटालिनमधील काही यंत्रणा कार्यन्वित झालेली असेल. एकुण सहा बटालियन्स या पुढील दिड ते दोन वर्षात पुर्णपणे कार्यान्वयित झालेल्या असत���ल.\nS-400 प्रणाली ही का महत्त्वाची \n निम्मा भारत लसीकृत झाला; आरोग्य मंत्र्यांनी ट्वीट करून दिली माहिती\nकाँग्रेस नेत्याने युपीच्या उपमुख्यमंत्र्यांना ‘त्या’ वक्तव्यावरून सुनावले; म्हणाले, “लुंगी घालणारी प्रत्येक व्यक्ती….”\n“इंदिरा गांधींच्या काळात ‘नाही’ म्हणण्याची मुभा होती, पण आता काँग्रेसमध्ये…”, गुलाम नबी आझाद यांचा पक्षनेतृत्वावर निशाणा\n“मी कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही, पण….;” कंगना रणौतचं उत्तर प्रदेश निवडणुकांबद्दल महत्वाचं विधान\n४०० किलोमीटर परिघात ध्वनीच्या १४ पट या प्रचंड वेगाने येणारे कोणतेही लक्ष्य भेदण्याची या प्रणालीची क्षमता आहे. म्हणजेच कुठल्याही क्षेपणास्त्राला पाडणे S-400 मुळे शक्य होणार आहे. तसंच या प्रणलाीद्वारे लढाऊ विमान, ड्रोन यांना भेदणे सहज शक्य होणार आहे. राजधानी दिल्ली, मुंबई सारखी शहरे किंवा देशातील अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणांच्या संरक्षणासाठी S-400 प्रणााली तैनात केली जाऊ शकते. एवढंच नाही तर युद्धप्रसंगी किंवा युद्धजन्य प्रसंगी ही प्रणाली अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. विशेषतः चीनबरोबर २०१८ पासून सीमा संघर्ष चिघळला असतांना S-400 सारखी हवाई संरक्षण देणारी यंत्रणा दाखल होत आहे ही अत्यंत जमेची बाजू ठरणार आहे. शक्तीशाली रडार यंत्रणा, विशेष संगणक प्रणाली आणि जमिनीवरुन हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे अशा या प्रणालीचा पसारा आहे. ४०० किलोमीटरच्या परिघातील लक्ष्य शोधणे आणि प्रणालीद्वारे आदेश देत जमिनीवरुन हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र डागणे हे अवघ्या काही सेकंदात केलं जातं. या प्रणालीमुळे देशाच्या संरक्षण क्षमतेत मोलाची भर पडणार आहे.\nविशेष म्हणजे चीनकडे हीच S-400 प्रणाली २०१५ मध्ये दाखल झाली होती. तर बेलारुस, टर्की, सौदी अरेबिया देशांकडे ही प्रणाली दाखल होण्याबाबत चर्चा सुरु आहे. तर इराण, दक्षिण कोरीया, कतार, इजिप्त हे देश रशियाची ही प्रणाली घेण्यासाठी उत्सुक आहे. भारताने २०१८ ला S-400 प्रणालीबाबत जेव्हा रशियाशी करार केला तेव्हा अमेरिकेने या कराराला तीव्र विरोध केला होता, काही निर्बंध टाकण्याची धमकी दिली होती. तरीही अमेरिकेच्या धमकीला भिक न घालता रशिया आणि भारताने हा करार केला होता.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बा��म्या मिळवा.\nमराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.\nशांत व आरोग्यदायी झोपेसाठी सेंद्रिय बिछाना\n निम्मा भारत लसीकृत झाला; आरोग्य मंत्र्यांनी ट्वीट करून दिली माहिती\nVIRAL VIDEO : सुंदर एअर होस्टेसने विमानतळावरच केला डान्स; Lazy Lad गाण्यावर तिचे स्टेप्स पाहून तुम्ही म्हणाल…\n’ शुबमन गिलनं चौकार ठोकताच वानखेडेवर प्रेक्षकांनी दिल्या घोषणा; VIDEO व्हायरल\nकाँग्रेस नेत्याने युपीच्या उपमुख्यमंत्र्यांना ‘त्या’ वक्तव्यावरून सुनावले; म्हणाले, “लुंगी घालणारी प्रत्येक व्यक्ती….”\n“इंदिरा गांधींच्या काळात ‘नाही’ म्हणण्याची मुभा होती, पण आता काँग्रेसमध्ये…”, गुलाम नबी आझाद यांचा पक्षनेतृत्वावर निशाणा\n“प्रत्येक माणसाला बजावून एकच सांगायचं…लढ”, प्रसाद ओकची पोस्ट व्हायरल\nVideo : बुलढाण्यातील वस्तीत शिरला वाघ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण\nनवीन अवतारात सादर होणार KTM 390 Adventure २०२२, जाणून घ्या काय आहेत खास वैशिष्ट्ये\nबाबा रामदेव यांच्याकडून जाणून घ्या, ‘या’ ४ योगासनांमुळे रक्तदाब कसा नियंत्रित होईल\nनागालँडमध्ये गोळीबारात १३ नागरिकांचा मृत्यू ; राहुल गांधींचा भारत सरकारला संतप्त सवाल, म्हणाले…\n“मी कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही, पण….;” कंगना रणौतचं उत्तर प्रदेश निवडणुकांबद्दल महत्वाचं विधान\nपहिल्या पत्नीवर फरहान अख्तरचे होते जीवापाड प्रेम, ‘या’ अभिनेत्याच्या भावामुळे मोडला १९ वर्षांचा संसार\nPHOTOS : IPL २०२२ पूर्वी मुंबई इंडियन्सनं संघाबाहेर केलेले २० क्रिकेटपटू; ‘हे’ दोघे आहेत मराठी\nPhotos : मुंबईत गेट वे ऑफ इंडियाजवळ जगातील सर्वात मोठा राष्ट्रध्वज, १४०० किलोच्या तिरंग्याचे खास फोटो\nराजधानी दिल्लीत ओमायक्रॉनचा शिरकाव; देशात नव्या व्हेरिएंटने बाधित पाचवा रुग्ण सापडला\nओमायक्रॉनचा धोका अन् देशात महिन्याभरात २५ लाख लग्न; आरोग्य तज्ज्ञांनी दिला इशारा, म्हणाले…\n“Omicron मुळे जानेवारीत करोनाची तिसरी लाट येणार, पण…”; अभ्यासातून समोर आली दिलासादायक माहिती\nनागालँडमध्ये मध्यरात्री गोळीबार, १३ नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू; केंद्रीय गृहमंत्र्यांनी व्यक्त केला घटनेवर संताप\n‘या’ राज्यानं करून दाखवलं; मिळवला सर्वप्रथम पूर्ण लसीकरण करण्याचा मान\nतीर्थयात्रा योजनेवरून पी चिदंबरम यांचा केजरीवालांवर निशाणा; म्हणाले, “आप भाजपाचंच….”", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.newsdanka.com/politics/only-34-voters-in-mumbai-marathi-granth-sangrahalaya-election/34678/", "date_download": "2021-12-05T08:45:01Z", "digest": "sha1:H5EUHTMP4VSFS6KSA64KVP5EQPSKKFGM", "length": 13903, "nlines": 137, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Only 34 Voters In Mumbai Marathi Granth Sangrahalaya Election", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरराजकारणमुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या निवडणुकीत मतदार फक्त ३४\nमुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या निवडणुकीत मतदार फक्त ३४\nव्हायला हवी पवारांच्या जातवादी राजकारणाची चर्चा\nजावेद अख्तर हा कुंपणावरचा कावळा\nआझाद मैदानात रडत होती मराठी अस्मिता…\nअनिल गलगली यांनी केली धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार\nमुंबई मराठी ग्रंथालयाची साधारण सभेची निवडणूक झाली. त्या निवडणूकीचे वाद मिटललेले नाहीत. तोवर संग्रहालयाच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी निवडणूका निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या निवडणुकीत घटनेप्रमाणे ६ हजारापेक्षा अधिक मतदार असण्याऐवजी फक्त ३४ मतदार असल्याबाबत आरटीआय कार्यकर्ते आणि आजीव सभासद अनिल गलगली यांनी आक्षेप घेत थेट धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार केली आहे.\nअनिल गलगली यांनी धर्मादाय आयुक्त सहित मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचे अध्यक्ष शरद पवार, निवडणूक अधिकारी आणि भोईवाडा पोलिसांना पाठविलेल्या लेखी तक्रारीत स्पष्ट केले आहे की,मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय संस्थेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदांसाठी निवडणूक संबंधात परिपत्रक दिनांक ५ ऑक्टोबर रोजी निवडणूक अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने निघाले आहे. या परिपत्रकात अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या निवडणूकीत मतदानाचा अधिकार फक्त साधारण सभेवर निवडून आलेल्या ३४ सभासदांना आहे असे आक्षेपार्ह विधान आहे.\nया विधानाला कोणताही नियमांचा आधार नाही. संस्थेच्या घटना व नियमावलीत साधारण सभेचे सदस्य अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडतील असे कुठल्याही नियमात नमूद केलेले नाही. उलट घटना व नियमावलीत कलम १० (१) मध्ये अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडून देण्याचा, उमेदवार म्हणून निवडणूकीत उभे राहण्याचा अधिकार आश्रयदाता, सहायक, उपकर्ता, आजीव, सन्माननीय सभासद या वर्गातील ���भासदांना आहे असे स्पष्ट म्हटले आहे.\nत्यामुळे अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडण्याचा अधिकार केवळ साधारण सभेच्या ३४ सभासदांना आहे ही बाब अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडण्यासाठी चुकीची आहे. वस्तुतः ही निवडणूक खुली होऊन संग्रहालयाच्या सर्व शाखांमध्ये असलेल्या सभासदांना मतदानासाठी अधिकार मिळाला पाहिजे. तोपर्यंत ही नियमबाह्य निवडणूक रद्द करणे संयुक्तिक ठरेल, असे गलगली यांचे मत आहे.\nमुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय बचाव समितीतर्फे या निवडणुकीत अध्यक्ष पदासाठी धनंजय शिंदे, उपाध्यक्ष पदासाठी डॉ संजय भिडे, प्रमोद खानोलकर, सुधीर सावंत, झुंझार पाटील, डॉ.रजनी जाधव, अनिल गलगली, आनंद प्रभू, संतोष कदम हे शरद पवार गटाविरोधात उभे आहेत. दुसरीकडे मुंबई मराठी संग्रहालयाच्या अध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अर्ज दाखल केला आहे. तर एकूण सात उपाध्यक्ष पदांसाठी डॉ. भालचंद्र मुणगेकर, शशी प्रभू, रामदास फुटाणे , निवृत्त न्यायाधीश अरविंद सावंत हे प्रमुख दावेदार आहेत.\n‘ब्रिटीश खासदाराच्या हत्येमागे इस्लामी दहशतवादी’\nनवाब मलिक आधी पुरावे द्या, मग बोला\nराहुल गांधींच्या हाती पुन्हा काँग्रेसची सूत्रे\nब्रिटिश खासदाराची चाकूने भोसकून हत्या\nडॉ. भालचंद्र मुणगेकर वगळता इतरांची नेमणूक शरद पवार यांच्या सूचनेनुसार २०१७ पासून वादग्रस्तरित्या झाली असून याबाबत अनिल गलगली यांनी केलेल्या तक्रारी अजून धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे प्रलंबित आहे. विशेष म्हणजे शरद पवार यांच्यापासून कोणीही यापूर्वी संग्रहालयाच्या निवडणूकीचा साधा अर्जही भरला नव्हता. या पार्श्वभूमीवर संग्रहालयाच्या गेल्या पन्नास वर्षांत प्रथमच कोणत्या या निवडणुकीत धनंजय शिंदे यांनी आव्हान उभे केले आहे. संग्रहालयाच्या सर्व सभासदांना घटनेप्रमाणे निवडणुकीत भाग घेण्याचा हक्क असूनही संग्रहालयाच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना चुकीची माहिती देऊन फक्त ३४ सभासदांना मतदानाचा अधिकार देऊन शरद पवार गटाच्या उमेदवारांच्या हाती संग्रहालयाची सूत्रे सोपवण्याचा घाट घातला आहे, अशी चर्चा आहे.\nपूर्वीचा लेखश्रीनगरमध्ये आता हिंदू पाणीपुरीवाल्याचीही हत्या\nआणि मागील लेखउल्हासनगरमध्ये पोलिसावरच चाकूने जीवघेणा हल्ला\nफॉग चल रहा है\n‘ओमिक्रोन सर्वांना मारून टाकेल’ म्हणत डॉक्टरने कुटुंबाला संपवले\n१२ जणींना लग्नाच्या बेडीत अडकवणाऱ्याला घातल्या बेड्या\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nफॉग चल रहा है\n‘ओमिक्रोन सर्वांना मारून टाकेल’ म्हणत डॉक्टरने कुटुंबाला संपवले\n१२ जणींना लग्नाच्या बेडीत अडकवणाऱ्याला घातल्या बेड्या\nदहशतवादी समजून गोळीबार, ११ मजूर ठार\nभारतीय लष्करी अधिकारी पाकिस्तानी हॅकर्सचे लक्ष्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://m.dailyhunt.in/news/india/marathi/ahmednagarlive24-epaper-ahmnliv/vikas+kamanna+gati+milanar+jilhyasathi+itakya+kotincha+nidhi+manjur-newsid-n327814580", "date_download": "2021-12-05T08:01:54Z", "digest": "sha1:SUXQGLV3VYOI7L57P3UFDON6QLKII3R6", "length": 2401, "nlines": 27, "source_domain": "m.dailyhunt.in", "title": "Dailyhunt", "raw_content": "\nविकास कामांना गती मिळणार; जिल्ह्यासाठी इतक्या कोटींचा निधी मंजूर\nअहमदनगर Live24 टी म, 28 ऑक्टोबर 2021 :- आमदार स्थानिक विकास कार्यक्रम सन 2021-22 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प तरतुदीनसारpवितरीत करण्यास अर्थ मंत्रालयाने मंजुरी दिली आहे.\n ओमायक्रॉनच्या दहशतीनं डॉक्टर बनला खूनी; स्वत:च्या कुटुंबालच संपवलं\nकानपूर : कोविड-१९ चा नवा विषाणू ओमायक्रॉनने लोकांमध्ये मोठी दहशत निर्माण केली आहे. सामान्य लोकांना सोडाच रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टरही या विषाणूला घाबरून आहेत.\nकोविडविषयी सर्व लेटेस्ट अपडेट येथे वाचा\n राज्यातल्या या जिल्ह्यात पहिली जमावबंदी लागू; रॅली, आंदोलनावर बंदी\nअकोला, 05 डिसेंबर: कोरोना व्हायरसचा (corona) नवा व्हेरिएंट ओमायक्रॉननं (Omicron)राज्याची चिंता वाढवली आहे. ओमायक्रॉन (Omicron) आता महाराष्ट्रात (maharashtra) धडकला आहे.\nकोविडविषयी सर्व लेटेस्ट अपडेट येथे वाचा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.paklim.org/vocabular/how-to-beat-odin-future-fight/", "date_download": "2021-12-05T08:22:47Z", "digest": "sha1:LIOMZCUY2TOLDVYWSE5H53OBPEQBUA2K", "length": 12559, "nlines": 33, "source_domain": "mr.paklim.org", "title": "भविष्यात लढाई कशी करावी २०२०", "raw_content": "\nभविष्यात लढाई कशी करावी\nभविष्यात लढाई कशी करावी\nएमसीयू मधील कोण ओडिनला त्याच्या प्राइममध्ये हरवू शकेल\nएमसीयूमधील ओडिनची शक्ती पातळी प्रमाणित करणे कठीण आहे. जर आपण कॉमिक्समध्ये त्याच्या समकक्ष क्षमतेनुसार जात आहोत तर एमसीयूमध्ये अजून एक गंभीर दावेदार असेल. ओडिन कॉमिक्समध्ये अत्यंत शक्तिशाली आहे; खरं तर, बर्‍याच वर्षांपासून तो सर्वात शक्तिशाली एकल घटक मानला जात होता. मार्वलने विश्वाचा विस्तार केल्याने अर्थातच हे बदलले. आजकाल, ओडिन सेलेस्टिअल्स, द लिव्हिंग ट्रिब्यूनल, आणि विशेष म्हणजे द व्हेन अ‍ॅवॉलो ऑल (गॉड, मूलत:) सारख्या संस्थांसाठी राखीव जागा, आरंभिक पातळीपासून बरेच दूर आहे.\nपरत एमसीयूकडे जा. ओडिनच्या सामर्थ्याबद्दल आम्ही पाहिलेले एकमेव भरीव प्रदर्शन भूतकाळात थोडक्यात झलक होते परंतु ते आम्हाला फारसे काही सांगू शकले नाही. थोर जितका चारा होता त्यापेक्षा अधिक प्रभावी असे त्याला वाटले नाही. जेव्हा ते पंतप्रधान होते तेव्हा ऑडिन एक विजेता होता. तो अत्यंत शक्तिशाली होता असा जोरदारपणे सूचित केलेला आहे. जर आपण हेला मेट्रिक म्हणून गेलो तर मला असे वाटते की पंतप्रधान ओडिन तिच्यापेक्षा बर्‍यापैकी सामर्थ्यवान होते. माझा विश्वास आहे की या गोष्टीचा पुरावा या गोष्टीवरून मिळतो की त्याने तिला आयुष्यात इतक्या उशिरापर्यंत तुरूंगात डांबून ठेवण्यास सक्षम केले आणि विशेषत: अशा वेळी जेव्हा लोकीच्या जादूने त्याला जादू केले होते, परंतु तो विश्रांती घेत नव्हता. फ्रिग्गा. हेलाच्या तुरूंगवासाच्या स्वरूपाचे तपशीलवार तपशीलवार तपशील नव्हते, परंतु मला वाटते की हे काही प्रकारचे जादू होते ज्यामुळे ओडिनचे लक्ष काही प्रमाणात आवश्यक होते. या मुद्द्यांच्या आधारे, मी कबूल करतो की मोठ्या प्रमाणात अंदाज आहेत, मी प्राइम ओडिनला एमसीयूच्या पेकिंग ऑर्डरच्या शीर्षस्थानी ठेवेल, अगदी अगदी अगदी अगदी वरच्या बाजूला. अर्थात, इनफिनिटी गौंटलेटसह थानोस सर्व निंदक खिडकीच्या बाहेर फेकून देतात, परंतु त्याशिवाय मी ओडिनला अधिक सामर्थ्यवान शक्ती मानतो. थानोस, दोरमम्मू आणि अहंकार सारख्या उर्जा स्तराच्या ओडिनला मी सर्वात वर ठेवतो.\nतर, सारांशात, मला वाटत नाही की आम्ही एक मजबूत पुरेशी अस्तित्व पाहिली आहे जी ओडिनला हरवू शकेल, जोपर्यंत त्यात अनंत गौंलेटचा समावेश नाही.\nमला वाटते की अशा लोकांची स्पष्ट शॉर्टलिस्ट आहे जे ओडिनला त्याच्या पंतप्रधानपदामध्ये हरवू शकतील. प्रथम, आपण एमसीयूमधील प्रत्येकास त्यांची सर्वात भक्कम शक्ती द्यावी लागेल (म्हणजे कॅप्टन अमेरि��ा व मिझोनिर) आणि नंतर त्यांची तुलना ओडिनशी त्याच्या बळकट शक्तींसह करा. तथापि, मी अशा व्यक्तींना वगळत आहे ज्यांनी त्यांच्या सर्वोच्च सामर्थ्याने अनंत गॉन्टलेटचा वापर केला, कारण एमसीयूमध्ये बहुतेक लोक जरी त्यांना मारू शकतात तरीही, ही शक्ती मिळू शकते. मला वाटते की थोरच्या सामर्थ्याने किंवा उच्च क्षमता असलेल्या कोणासही हे संकुचित केले जाऊ शकते…\nथोर - ऑडिनचा पुत्र, आणि जेव्हा त्याच्याकडे खरी सामर्थ्य आहे, तो स्वत: ला विजेचा वापर करण्यास सक्षम आहे.\nहेला - ओडिनला तिच्याबद्दल इतका भीती वाटली की त्याने तिच्या सर्व शक्तीचा तिला वापर करून ठेवून ठेवले आणि शेवटी त्याने त्याचा जीव घेतला.\nकॅप्टन अमेरिका - कॅप्टन अमेरिकेच्या सुरुवातीच्या क्षमतांमध्ये मोझलनीरची क्षमता वाढवण्यामुळे तो थोरपेक्षा थोड्यापेक्षा अधिक शक्तिशाली अ‍ॅव्हेंजर बनला, म्हणजेच तो ओडिनचा पराभव करू शकेल.\nथानोस - अनंत गोंटलेटची शक्ती गाठण्याआधी थानॉस थोरला पराभूत करण्यासाठी पुरेसे सामर्थ्यवान होते आणि जेव्हा तो लढतो त्या थोरला काही प्रमाणात वजन वाढले असेल, तर त्याच थोरने ऑडिनला आपल्या प्राधान्याने पराभूत केले असते म्हणून गणिताच्या ट्रान्झिटिव्ह प्रॉपर्टीच्या सामर्थ्याने. , थानोस ओडिनला पराभूत करू शकले.\nहा कॉमिक्स आहे की चित्रपट कॉमिक्समध्ये असे बरेच पात्र आहेत जे ऑलफादरला हरवू शकतात. नक्कीच ते सर्व वैश्विक किंवा मल्टिव्हर्सल धोका स्वत: ला आहेत.\nजर आपण चित्रपटांबद्दल बोलत असाल तर ओल्ड ओडिनचा सूरतूर, दोरमम्मु, हेला, विचित्र, प्राचीन एक आणि आयडब्ल्यू थानोसने पराभव केला.\nपरंतु त्याच्या मुख्य ठिकाणी असलेले ओडिन अपराजित होते, नऊ क्षेत्रांत आणि त्याहीपेक्षा जास्त पलीकडे गेले. हेला, लोकी, फ्रिग्गा, लॉफे आणि थोर यांनी याची पुष्टी केली आहे. जादूगार सुप्रीम ऑफ अर्थ, एतरी त्याच्याबद्दल खूप आदर ठेवतात. सर्व कारण\nडार्क गॉड्सने त्याला फर्निचरच्या तुकड्यात रूपांतरित केले. त्यांनी इतर असगार्डियंसोबत हर्षवर्धक कार्यक्रम घेत असताना त्याला अक्षरशः उभे केले आणि त्याला पाहण्यास भाग पाडले, अखेरीस थोर आले आणि त्यांनी त्याच्या बटला इतके वाईट लाथ मारली की त्याने त्याच्या मानवी बदललेल्या अहंकार, डोनाल्ड ब्लेककडे परत नेले आणि गटारांमध्ये लपवले. सूरगरचे असगार्ड नष्ट करण्य��चे ठरले होते आणि त्याने ते केले. हे फक्त इतकेच घडले की थोरने ओक्लाहोमामध्ये पुन्हा अस्तित्वात येण्याची इच्छा केली. एलओएल ओडिनला बर्‍याच वेळा मारहाण केली गेली.\nडोरमम्मू आणि थानोस आयजी सह निश्चितपणे त्याच्या प्राइममध्ये ओडिनला पराभूत करू शकतात.\nप्राचीन वन आणि अहंकार ओडिनला हरवू शकेल अशीही शक्यता आहे.\nवर पोस्ट केले ११-०९-२०२०\nप्रवासाचा प्रवास कसा करावाआद्याक्षरे कशी स्वाक्षरी करावीPS4ux लावतात कसेमीडिया लायब्ररी रीफ्रेश कसे करावेस्विच किंवा आपला अहंकार कसा बदलावाजावा मध्ये अँटीव्हायरस सॉफ्टवेअर कसे बनवायचेस्पॅनिशमध्ये एप्रिल मुर्ख कसे म्हणायचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/kolhapur/awareness-anti-spitting-campaign-heavy-rains-a292/", "date_download": "2021-12-05T07:04:31Z", "digest": "sha1:JLFDIPSRY3ECYY7KT5UPDACCKZOLIPU4", "length": 17955, "nlines": 139, "source_domain": "www.lokmat.com", "title": "भर पावसात थुंकण्याविरोधी मोहिमेचे प्रबोधन - Marathi News | Awareness of anti-spitting campaign in heavy rains | Latest kolhapur News at Lokmat.com", "raw_content": "\nरविवार ५ डिसेंबर २०२१\nकोरोना वायरस बातम्याभारत विरुद्ध न्यूझीलंडलोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्डसओमायक्रॉनममता बॅनर्जीकंगना राणौतबीसीसीआयलोकमत डिजीटल इन्फ्लूअन्सर ॲवॉर्ड २०२१नवाब मलिक बिग बॉस मराठी\nभर पावसात थुंकण्याविरोधी मोहिमेचे प्रबोधन\nऐतिहासिक बिंदू चौकात शुक्रवारी भर पावसात ह्यथुंकीमुक्त कोल्हापूरह्णचा नारा देत नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले. या मोहिमेला सर्व स्तरांतून पाठिंबा मिळत आहे. जनतेनेच थुंकणाऱ्यांना हद्दपार केल्याचे चित्र निर्माण झाले आहे.\nकोल्हापुरात सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याविरोधी मोहीम सुरू आहे. शुक्रवारी बिंदू चौक येथे या संदर्भात जनजागृती करण्यात आली. यावेळी दीपा शिपूरकर, नीना जोशी, प्रताप तोडकर, सुनीता मेंगाणे, राहुल राजशेखर, अश्विनी गोपुडगे, आदी उपस्थित होते.\nठळक मुद्देऐतिहासिक बिंदू चौकात थुंकीमुक्त कोल्हापूरचा नाराप्रबोधनाचे संदेश देणाऱ्या टोप्या लक्षवेधी\nकोल्हापूर : ऐतिहासिक बिंदू चौकात शुक्रवारी भर पावसात ह्यथुंकीमुक्त कोल्हापूरह्णचा नारा देत नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले. या मोहिमेला सर्व स्तरांतून पाठिंबा मिळत आहे. जनतेनेच थुंकणाऱ्यांना हद्दपार केल्याचे चित्र निर्माण झाले आहे.\nशुक्रवारी सायंकाळी बिंदू चौकात चळवळीचे कार्यकर्ते भर पावसात हातात बॅनर घेऊन निर्धाराने या विषयाचे प्रबोधन आणि जनतेला आवाहन करीत होते. आजवर अशा विधायक कार्यात कोल्हापूरचा एक वेगळा ठसा उमटताना दिसला आहे. कोणत्याही मोठ्या नेतृत्वाशिवाय काही सामाजिक संस्था आणि कार्यकर्त्यांनी थुंकीमुक्त शहराचे स्वप्न प्रत्यक्षात यावे यासाठी मोठी आघाडी उघडली आहे.\nबिंदू चौकातील मोहिमेमध्ये दीपा शिपूरकर, नीना जोशी, प्रताप तोडकर, सुनीता मेंगाणे, राहुल राजशेखर, अश्विनी गोपुडगे, डॉ. देवेंद्र रासकर, अभिजित कोल्हापुरे, विद्याधर सोहनी, कल्पना सावंत, संगीता कोकीतकर, आदिती सोहनी, महेश ढवळे, चारूलता चव्हाण, संदेश वास्कर, डॉ. रासकर, वर्षा वायचळ, अरुण सावंत, विजय धर्माधिकारी, स्वाती कदम यांच्यासोबत ३० कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला.\nपानपट्टी दुकानदारांकडून स्टिकरचे वाटप\nविशेष म्हणजे कोल्हापूर जिल्हा पानपट्टी असोसिएशनचे अध्यक्ष अरुण सावंत यांच्या प्रेरणेने शहरातील पानपट्टी दुकानदारही या कार्यात स्वतःहून सहभागी झाले. असोसिएशनच्या वतीने शहरात त्यांनी थुंकीमुक्त कोल्हापूरचा संदेश देणाऱ्या २००० स्टिकर्सचे वाटप करण्याचे नियोजन केले आहे.\nकोल्हापूर :महाराष्ट्र बंदला सकल मराठा समाजाचा पाठिंबा नाही\nसर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर महाराष्ट्रात बंद करून काहीही फायदा होणार नाही. उलट दिलेली स्थगिती उठवण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. त्यामुळे १० आक्टोंबरला जाहीर केलेल्या महाराष्ट्र बंदला सकल मराठा समाजाचा पाठिंबा नसल्याची स्पष्ट भूमिका ...\nकोल्हापूर :corona virus : जिल्ह्यात कोरोनाचा मोठा दिलासा : नवीन ३१६ रुग्णांसह १२ जणांचा मृत्यू\ncorona virus, new patients, kolhapur news कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची परिस्थिती सुधारत असून, शुक्रवारी नवीन रुग्णांच्या बाबतीत पुन्हा एकदा दिलासा मिळाला. ...\nऔरंगाबाद :बाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक\nऔरंगाबाद जिल्ह्यात शुक्रवारी पुन्हा एकदा कोरोाबाधितांच्या आकडेवारीपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक राहिली आहे. यामुळे प्रशासन आणि नागरिकांनाही दिलासा मिळाला. ...\nकोल्हापूर :वारणा नदीपात्रात वृद्ध महिलेचा मृतदेह सापडला\nबच्चे सावर्डे ता.पन्हाळा येथील वारणा नदीपात्रात बांदल गवतफड येथे बाळकाबाई धर्मा कांबळे (वय ८५, थेरगाव, ता. शाहूवाडी ) या वृध्द महिलेचा मृतदेह शुक्रवारी सापडला. या घटनेची नोंद कोडोली पोलिसात करण्यात आली असून याबाबतची फिर्याद मुलगा जनार्दन कांबळे यांनी ...\nसोलापूर :थंडी वाढली.. घरोघरी सर्दीही सुरू झाली; चारचौघांत खोकताच भीतीही पसरली \nदवाखान्यांमध्ये गर्दी : कोरोनाची भीती न बाळगता तपासणी करण्याचे आवाहन ...\n कोरोना टेस्टसाठी वापरली जाणारी स्वॅब स्टीकही घेऊ शकते जीव, थोडक्यात वाचला एका महिलेचा जीव\nअमेरिकेतील एक महिला स्वॅब टेस्ट करण्यासाठी गेली होती. टेस्टनंतर कोरोनाचं तर काही समजलं नाही, पण महिलेची स्कल(डोक्याची) वॉल्स डॅमेज झाली. ...\nकोल्हापूर :अंबाबाईच्या तिजोरीवर डल्ला : जमीन मोजणीच्या नावाखाली ७ कोटींचा चुराडा\nदेवस्थान समितीच्या अंतर्गत ३०६४ मंदिरे, त्यांचे व रेकॉर्डवर असलेली २९ हजार एकर जमीन आहे. पण यातल्या ८० टक्के जमिनींवर अतिक्रमण झाले आहे. ...\nकोल्हापूर :आमदार चंद्रकांत जाधव यांच्या अकाली निधनामुळे त्याचे 'ते' स्वप्न अपूर्ण\nविकासाची दृष्टी असलेला उद्योजक, राजकारणी अशी जाधव यांची ओळख ठळक करणारा त्यांचा ‘राजर्षी शाहू महाराज राष्ट्रीय स्मारक’चा प्रकल्प साकारणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे. ...\nकोल्हापूर :जयश्री जाधवांना पोटनिवडणुकीत बिनविरोध करा, स्वर्गीय आमदार जाधवांच्या शोकसभेत भावना\nदिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली व्हायची असेल तर त्यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना आगामी पोटनिवडणुकीत तिकीट द्यावे. ...\nकोल्हापूर :रेल्वेत सर्वसामान्यांना ‘नो एन्ट्री’\nपॅसेंजर वगळता अन्य रेल्वेतून प्रवास करण्यासाठी तिकीट आरक्षण करणे आवश्यक आहे. ...\nकोल्हापूर :बिगुल वाजला, नवीन वर्षांत ७ हजार संस्थांच्या निवडणुकांचा धुरळा\nकोरोनामुळे गेली दीड वर्षे लांबणीवर पडलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला. मात्र, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर राहणार निवडणुकांची गती ...\nकोल्हापूर :kdcc bank election : २१ जागांसाठी तब्बल २७५ जण इच्छुक, 'या' गटात सर्वाधिक अर्ज\nसोमवारी (दि. ६) छाननी होत असून २१ डिसेंबरपर्यंत अर्ज माघारीची मुदत आहे. अनेक दिग्गज नेतेमंडळीनी अर्ज दाखल केल्याने निवडणुकीकडे जिल्हावासियांचे लक्ष ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयर��शी भविष्य\nNagaland Firing : नागालँडमध्ये हिंसाचार, गोळीबारात ११ जणांचा मृत्यू; गावकऱ्यांनी सुरक्षा दलाच्या गाड्या जाळल्या\n जानेवारीत कोरोनाची तिसरी लाट येणार; दिवसाला दीड लाख संक्रमित\nCoronaVirus News: ओमायक्रॉनमुळे देशात कोरोनाची तिसरी लाट; पुढील ८ आठवडे देशासाठी अत्यंत महत्त्वाचे\nOmicron Variant: ओमायक्रॉनने चिंता वाढवली; अकोल्यात जमावबंदी लागू, रॅली, मोर्चा अन् आंदोलनाला बंदी\nSarkari Naukri 2022 : संरक्षण मंत्रालयात ऑफिसर, ट्रान्सलेटर पदांवर नोकरीची सुवर्णसंधी; ३९ हजारांपर्यंत मिळणार वेतन\nनवा पक्ष स्थापन करणार का; गुलाम नबी आझाद म्हणाले, \"राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://anandghare2.wordpress.com/2013/01/24/%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82-%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7/", "date_download": "2021-12-05T07:52:16Z", "digest": "sha1:ZXT5UYDI3Q4HJKT63EJ4RFZYUIUFVASK", "length": 26235, "nlines": 137, "source_domain": "anandghare2.wordpress.com", "title": "न्यू जर्सी (उत्तरार्ध) | निवडक आनंदघन", "raw_content": "\nआजीचे घड्याळ (कालगणना) (3)\nकला आणि कलाकार (6)\nराणीचे शहर लंडन (6)\nबोलू ऐसे बोल (11)\nविज्ञान आणि तंत्रज्ञान (86)\nचीन चिनी चायनीज (5)\nसाहित्य आणि साहित्यिक (20)\nविठ्ठला तू वेडा कुंभार (6)\nमी म्हंटले, “ओके, न्यूजर्सी हे एक शहर आहे आणि नेवार्क हे इथल्या एअरपोर्टचं नांव आहे अशी माझी समजूत होती. पण न्यूजर्सी हे स्टेटचे नांव आहे तर नेवार्क काय आहे\n“ओह, नेवार्क हे एक शहर आहे आणि लिबर्टी इंटरनॅशनल हे तिथल्या एअरपोर्टचे नांव आहे, पण ते नाव जेएफकेएवढे विशेष प्रचलित नाही.” सौरभने माहिती दिली.\n“तुमचं हे पारसिपानी म्हणजे न्यूजर्सी शहराचे उपनगर असेल असेही मला वाटले होते.” माझी आणखी एक शंका मी व्यक्त केली.\n“पारसिपानी हे देखील एक स्वतंत्र शहर आहे आणि ते न्यूजर्सी स्टेटमध्येच येते, पण नेवार्कशी त्याचा कांही संबंध नाही.”\nमाझ्या अज्ञानाचे पापुद्रे निघत गेले. बरेच वेळा ऐकीव माहितीचे असेच होते याचा मला अनुभव आहे. कांही लोक मात्र कुठेतरी कांहीतरी अर्धवट ऐकलेल्याच्या आधारावर ठामठोक विधाने करत असतात आणि ती बरोबरच आहेत म्हणून वाद घालतात तेंव्हा ऐकतांना मजा येते.\n“तुमच्या पारसिपानीत मुसोलिनी, मार्कोनी यासारख्या इटालियन लोकांची वस्ती आहे कां” मी गंमतीने विचारले.\nत्याच अंदाजात त्याने उत्तर दिले, “इटालियन आहेत की नाहीत ते माहीत नाही, पण लाखानी, अंबा��ी यासारखे गुजुभाई मात्र भरपूर आहेत, थोडे अडवानी गिडवानीसुध्दा आहेत.”\nत्यांच्या भागात अनिवासी भारतीयांचे (एनआरआयचे) वास्तव्य मोठ्या संख्येने आहे. कांही मराठी लोकसुध्दा आहेत, पण सर्वाधिक संख्या तेलुगूभाषिकांची आहे. शहरातून फिरतांनादेखील शहा, पटेल, भाटिया वगैरे नांवांच्या पाट्या बंगल्यांवर आणि दुकानांवर दिसत होत्या. ही मंडळी पूर्वीच येऊन इथे स्थायिक झाली होती आणि त्यांनी तिथे मालमत्ता संपादन केली होती. पूर्वीच्या पिढीत आलेले जास्त करून गुजराथी आणि नव्या पिढीतले अधिकांश आंध्रवासी असेच प्रमाण मी अल्फारेटालासुध्दा पाहिले.\nदुपारचा चहा घेऊन शहरात भटकायला बाहेर पडलो तेंव्हा हवेत गारवा असला तरी वातावरण प्रसन्न होते. पण हे हवामान आता थोडेच दिवस असे राहणार होते. थंडी वाढून हिमवर्षाव सुरू झाला आणि दिवस लवकर मावळून अंधार पडायला लागला की त्यानंतर संध्याकाळी असे मजेत फिरायला मिळणार नव्हते. कदाचित म्हणूनच मोठ्या संख्येने लोक घराबाहेर पडलेले दिसले. त्यात पुन्हा भारतीय वंशाचेच खूप दिसले. अमेरिकन लोकांना पायी चालावे असे कधी वाटले तर ते आता बहुधा मोटारीत बसून जिममध्ये जातात आणि ट्रेडमिलवर वर्कआउट करतात, किंवा त्यासाठी घरातल्या एकाद्या खोलीत त्यांनी सगळ्या प्रकारची यंत्रे आणून ठेवली असतील. अमेरिकेतल्या महानगरांमध्ये आपली गाडी पार्किंग लॉटमध्ये ठेवून कामाच्या जागेकडे तरातरा चालत जाणारे लोक दिसतात, पण मनात कसलाही उद्देश नसतांना रस्त्यातून केवळ रमतगमत फिरण्यातला आनंद बहुतेक भारतीयांनाच अनुभवता येत असावा. त्यात कांही मराठी माणसेसुध्दा दिसली, पण आता त्याचे एवढे अप्रूप वाटत नाही. त्यातून आम्ही त्या जागी चार दिवस राहणार असतो तर ती वेगळी गोष्ट होती, पण आम्हाला दुसरे दिवशीच निघायचे होते. पुन्हा कधी आम्ही अमेरिकेत आलो, त्यावेळी पारसीपानीला जवळचे कोणी रहात असले आणि आम्ही त्यांना भेटायचे ठरले तरच पुन्हा त्या गांवी येण्याची संभावना होती, ती अर्थातच कमी होती. कदाचित आम्हाला दिसलेली मराठी मंडळीसुध्दा अशीच एकदोन दिवसांसाठी तिथे आलेली असतील आणि त्यांनी असाच विचार केला असेल, त्यामुळे त्यातल्या कोणांबरोबर बोलावेसे वाटले नाही. त्यांच्याबरोबर संवाद साधला गेला नाही.\nपारसीपानी हे एक टुमदार म्हणावे असे शहर आहे. एवढ्या आकाराची जवळ जवळ शंभर शहरे फक्त न्यू जर्सीतच आहेत आणि न्यू जर्सी तर यूएसएच्या नकाशात नीट दिसतसुध्दा नाही, इतके लहान राज्य आहे. यावरून कल्पना येईल, असे असले तरी सर्व प्रकारच्या सुखसोयी तिथे उपलब्ध आहेत. मोठ्या शहरांमध्ये जास्तीत जास्त एफएसआय मिळवण्यासाठी आजकाल कदाचित सरळसोट चौकोनी इमारती उभ्या केल्या जात असाव्यात. लहान लहान गांवात मात्र आता फार सुरेख बंगले पहायला मिळतात. भारतात मैसूरला मला असाच अनुभव आला होता. पारसीपानीलासुध्दा कांही बंगल्याच्या वास्तू अत्यंत प्रेक्षणीय वाटल्या. गांवात अमेरिकन पध्दतीची अनेक दुकाने होती, त-हेत-हेची हॉटेले होती, त्यात चिनी तर होतीच, एक भारतीयसुध्दा होते. अनेक घरांच्या माथ्यावर किंवा समोर अमेरिकेचे राष्ट्रध्वज लावलेले होते. कांही ठिकाणी न्यू जर्सी संस्थानाचा वेगळा ध्वजसुध्दा लावलेला दिसला. ही सारी खाजगी मालमत्ता होती, सरकारी कार्यालये नव्हती. त्यामुळे त्याचे नवल वाटले. अमेरिकेत झेंडा लावण्याचे वेगळेच प्रस्थ आहे. अमेरिकेच्या झेंड्यातले स्टार अँड स्ट्राइप्स रंगवलेल्या असंख्य प्रकारच्या वस्तू आणि कपडे बाजारात मिळतात, लोक ते विकत घेतात आणि हवे तसे वापरतात. त्यामुळे त्या ध्वजाचा अवमान होत नाही किंवा कोणाच्या नाजुक भावना त्यात दुखावल्या जात नाहीत.\nपारसीपानीला एक विस्तीर्ण तलाव आहे. तलावाच्या काठाकाठाने फिरण्यासाठी छानसा रस्ता बांधला आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत त्यात नौकाविहार करता येतो, मासे पकडायची व्यवस्था सुध्दा आहे. हिंवाळा सुरू झाल्यामुळे माणसांसाठी त्या बंद झाल्या होत्या, पण करकोच्यासारखा एक उंच मानेचा पक्षी ध्यान धरून उभा होता. आमच्यासमोर त्याला मत्स्यप्राप्ती झालेली दिसली नाही. आमची चाहूल लागताच तो भुर्रकन दूर उडून गेला. त्या भागात इतर जलाशयसुध्दा आहेत. पारसीपानी शहराच्या जवळच पाण्याची एक प्रचंड टाकी बांधलेली आहे. त्यातून बहुधा आजूबाजूच्या गांवांनासुध्दा पाणीपुरवठा होत असेल. तो टँक अमक्या नांवाच्या मेयरने बांधला असे त्या टाकीच्या भिंतीवर चांगल्या हातभर उंच अशा मोठमोठ्या ठळक आणि बटबटीत अक्षरात लिहिलेले वाचून मजा वाटली. बाजूच्या रस्त्यावरून सुसाट वेगाने धांवणा-या गाडीतील लोकांनासुध्दा वाचता यावे यासाठी ही योजना असावी. प्रसिध्दी मिळवण्याचा केवढा सोस \nन्यू जर्सीहून परत आल्यानंतर त्या भागासंबंधी थोडीशी माहिती गुगलवरून काढली. न्यूयॉर्क हे महानगर त्याच नांवाच्या राज्याच्या आग्नेयेकडील अगदी टोकावर आहे. त्याला अगदी खेटून न्यू जर्सी हे एक वेगळे चिमुकले संस्थान आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने त्याचा पार सत्तेचाळीसाव्वा क्रमांक लागतो. अमेरिकेच्या नकाशात ते शोधून काढावे लागते. लोकसंख्येच्या बाबतीत मात्र त्याचा सातवा क्रमांक लागतो. अर्थातच हा तुलनेने दाट वस्तीचा प्रदेश आहे. नेवार्कपासून पारसीपानीपर्यंत आणि पारसीपानीपासून न्यूयॉर्कपर्यंत जेवढ्या भागात आम्ही फिरलो त्यात कोठेच अवाढव्य शेते किंवा घनदाट वृक्षराईने नटलेली जंगले दिसली नाहीत. कुठे दाट तर कुठे विरळ अशी मनुष्यवस्तीच जवळजवळ सलगपणे सगळीकडे दिसत होती. अधून मधून अमक्या शहराची हद्द इथे संपते आणि तमक्या शहराची हद्द सुरू होते अशा पाट्या वाचून आपण एका गांवातून दुस-या गांवात प्रवेश केला असे समजायचे. आपल्याकडील जिल्ह्याहून लहान आणि साधारणपणे तालुक्याएवढ्या आकाराच्या भूभागाला तिकडे काउंटी म्हणतात. न्यूयॉर्कच्या पश्चिमेकडे ईसेक्स कौंटीमध्ये नेवार्क शहर आहे. त्याच्या पलीकडे मॉरिस नांवाच्या काउंटीमध्ये असलेल्या पारसीपानीला आम्ही गेलो होतो. नेवार्क हे न्यूजर्सीमधले सर्वाधिक लोकसंख्येचे शहर असले तरी या संस्थानाची राजधानी पार पश्चिमेकडल्या मर्सर कौंटीमध्ये असलेल्या ट्रेंटन या लहान शहरी आहे. हडसन कौंटीमधले जर्सी सिटी हे मोठे शहर तर न्यूयॉर्कचाच भाग वाटावा इतके त्याला जोडून आहे. सुप्रसिध्द स्वातंत्र्यदेवीचा पुतळा न्यूयॉर्कला आहे असले म्हंटले जात असले तरी तो ज्या द्वीपावर आहे ते लहानसे बेट न्यूयॉर्क आणि न्यू जर्सी या दोन्ही राज्यांच्या किना-यांपासून अगदी जवळ आहे. त्या बेटावरून पाहिल्यास न्यूयॉर्कचा मॅनहॅटन भाग आणि जर्सी सिटी बाजूबाजूला दिसतात, त्यामुळे दोन्ही ठिकाणच्य़ा लोकांना त्या पुतळ्याबद्दल आत्मीयता आहे. नकाशात पाहिले तर न्यूयॉर्क शहराचा कांही भाग न्यूजर्सी स्टेटने वेढलेला दिसतो, तर जर्सी सिटी न्यूयॉर्क स्टेटचा भाग वाटते. या भागाच्या राज्यपुनर्रचनेचा विचार कोणी केला नसावा.\nFiled under: अमेरिका, प्रवासवर्णन |\n« न्यू जर्सी (पूर्वार्ध) मंगेश पाडगांवकरांची गीते »\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रति���्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nगुणवत्ता, दर्जा, स्तर, प्रत …… आणि क्वालिटी\nयंत्रे तयार करणारी यंत्रे नोव्हेंबर 11, 2021\nशाश्वत ऊर्जा ऑक्टोबर 20, 2021\nवातावरणामधील हवेचा दाब ऑक्टोबर 7, 2021\nतेथे कर माझे जुळती – भाग १९ – माझ्या आत्या सप्टेंबर 27, 2021\nओझोन आणि हीलियम सप्टेंबर 16, 2021\nप्लॅस्टिक – ब्रह्मराक्षस की बागुलबोवा \nगॅलीलिओ आणि विज्ञान (सायन्स) ऑगस्ट 10, 2021\nकोपरनिकसचे संशोधन – सूर्यमालिका जुलै 29, 2021\nजुगाड पुराण जुलै 22, 2021\nएक धामधुमीचा दिवस (११ जुलै २००६) जुलै 11, 2021\nप्राचीन काळातील भारताची विज्ञानामधील प्रगति जून 29, 2021\nपरतलो मातृभूमीला मे 31, 2021\nइंद्र देवा रे देवा …. मे 25, 2021\nभगवान श्रीपरशुराम मे 14, 2021\nशून्याचा शोध मे 10, 2021\nपुण्याचा स्वाइनफ्ल्यू २००९ एप्रिल 14, 2021\nसिंहगड आणि मी एप्रिल 8, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/devendra-fadnavis-and-chandrakant-patil-meeting-wit-bjp-seniors/", "date_download": "2021-12-05T07:48:51Z", "digest": "sha1:57367WHBJEFWURLP3TSCAHO76V3EPR7K", "length": 8481, "nlines": 76, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "फडणवीस-चंद्रकांत पाटलांची वरिष्ठांसोबत बैठक; पक्ष कार्यालयात पुन्हा खलबतं", "raw_content": "\nखुंटा बळकट करण्यासाठीच गुजरातच्या मुख्यमंत्री महाराष्ट्रात-संजय राऊत\nभारतातील १८ वर्षांवरील ५० टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण- मनसुख मंडाविया\n५० टक्के लसीकरण मोदी सरकारचे मोठे यश-नारायण राणे\nटांझानियातून आलेल्यांच्या संपर्कातील व्यक्तींची मुंबई पालिकेकडून तपासणी\nलाठ्या-काठ्या ही भाजपची संस्कृती; युपीतील ‘त्या’ घटनेवरून वडेट्टीवारांची टीका\nआरोग्यमंत्र्यांची माहिती, देशात नव्या व्हेरिएंटने बाधित रुग्णसंख्या ५ वर\nफडणवीस-चंद्रकांत पाटलांची वरिष्ठांसोबत बैठक; पक्ष कार्यालयात पुन्हा खलबतं\nफडणवीस-चंद्रकांत पाटलांची वरिष्ठांसोबत बैठक; पक्ष कार्यालयात पुन्हा खलबतं\nमुंबई : राज्यात महाराष्ट्रात महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहे. यासाठी सगळेच पक्ष आपला झेंडा फडकवण्यासाठी कंबर कसत आहे. या अनुषंगाने आज राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)दिल्लीत दाखल झाले आहेत.\nभाजप मुख्यालयात गेल्या तासाभरापासून देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासोबत वरिष्ठांची बैठक सुरु आहे. काल चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमि�� शहांची (Amit Shah) यांची भेट घेतली. त्यानंतर आता पक्ष कार्यालयामध्ये खलबतं सुरु आहेत. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसत आहे.\nया बैठकीमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नव्याने संघटनात्मक बांधणी, अशीही चर्चा सुरु झाली आहे. गुरुवारीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrkant Patil) देखील दिल्लीत दाखल झाले असून काल त्यांनी अमित शहांची भेट घेतली होती. त्यानंतर आज लगेच देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. आज फडणवीस कोणाची भेट घेणार, याकडे आता लक्ष असणार आहे.\nचंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत भाजपच्या राज्यातील संघटनात्मक कामाची माहिती अमित शहा यांना दिल्याचे चंद्रकांत पाटील यांनी यांनी सांगितले. राज्यातील सद्यस्थितीबाबत या नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती देखील समोर आली आहे.\nभावना गवळींना ईडीच्या तिसऱ्या समन्सनंतर ईडी कार्यालयात हजर राहणार\nया देशात रोज संविधान पायदळी तुडवलं जातं; संजय राऊत यांनी व्यक्त केली खंत\n‘शेतकरी आंदोलनाची वर्षपूर्ती, हे वर्ष अन्नदात्यांवरील आत्याचार म्हणून ओळखले जाईल’\n‘संविधान दिन पाळण्याचं नाटक कशासाठी करता’, संजय राऊतांचा सवाल\nकर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर टीम पेनचा आणखी एक धक्कादायक निर्णय\nखुंटा बळकट करण्यासाठीच गुजरातच्या मुख्यमंत्री महाराष्ट्रात-संजय राऊत\nभारतातील १८ वर्षांवरील ५० टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण- मनसुख मंडाविया\n५० टक्के लसीकरण मोदी सरकारचे मोठे यश-नारायण राणे\nखुंटा बळकट करण्यासाठीच गुजरातच्या मुख्यमंत्री महाराष्ट्रात-संजय राऊत\nभारतातील १८ वर्षांवरील ५० टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण- मनसुख मंडाविया\n५० टक्के लसीकरण मोदी सरकारचे मोठे यश-नारायण राणे\nटांझानियातून आलेल्यांच्या संपर्कातील व्यक्तींची मुंबई पालिकेकडून तपासणी\nलाठ्या-काठ्या ही भाजपची संस्कृती; युपीतील ‘त्या’ घटनेवरून वडेट्टीवारांची टीका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2021-12-05T09:07:37Z", "digest": "sha1:HGJKTNG6Q5JZVDNJUBS4S32XHBTKMVDL", "length": 30372, "nlines": 425, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ब्रातिस्लाव्हा - विकि���ीडिया", "raw_content": "\nक्षेत्रफळ ३६७.६ चौ. किमी (१४१.९ चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची ४४० फूट (१३० मी)\nलोकसंख्या (१ जानेवारी २०११)\n- घनता १,१७३ /चौ. किमी (३,०४० /चौ. मैल)\nप्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ\nब्रातिस्लाव्हा (स्लोव्हाक: Bratislava ; जर्मन: Pressburg पूर्वी Preßburg, हंगेरियन: Pozsony) ही मध्य युरोपातील स्लोव्हाकिया देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. ब्रातिस्लाव्हा शहर स्लोव्हाकियाच्या पश्चिम भागात ऑस्ट्रिया व हंगेरी देशांच्या सीमेजवळ डॅन्युब नदीच्या काठांवर वसले आहे. इतर दोन देशांच्या आंतरराष्ट्रीय सीमांजवळ असलेले ब्रातिस्लाव्हा हे जगातील एकमेव राष्ट्रीय राजधनीचे शहर आहे.[१] एकमेकांपासून केवळ ६० किलोमीटर (३७ मैल) अंतरावर स्थित असणारी व्हियेना व ब्रातिस्लाव्हा ह्या युरोपातील भौगोलिक दृष्ट्या सर्वात जवळील राजधान्या आहेत.\nऐतिहासिक काळापासून प्रेसबर्ग ह्या जर्मन नावाने ओळखले गेलेले हे शहर हंहेरीच्या राजतंत्रातील व हाब्जबर्ग साम्राज्यामधील एक प्रमुख शहर होते. १९९३ साली चेकोस्लोव्हाकियाची फाळणी झाल्यावर ब्रातिस्लाव्हा नवीन स्लोव्हाकिया देशाची राजधानी बनली. सध्या ४.५७ लाख शहरी व ७ लाख महानगरी लोकवस्ती असलेले ब्रातिस्लाव्हा हे स्लोव्हाकियाचे आर्थिक, राजकीय व सांस्कृतिक केंद्र आहे.\n११ हे सुद्धा पहा\nदहाव्या शतकापासून प्रेसबर्ग (Preßburg) ह्या नावाने ओळखल्या जात आलेल्या शहराचे ब्रातिस्लाव्हा हे नाव ६ मार्च १९१९ रोजी ठेवण्यात आले. इतर भाषांमधील नावे ग्रीक: Ιστρόπολις इस्त्रोपोलिस, चेक: Prešpurk, फ्रेंच: Presbourg, इटालियन: Presburgo, लॅटिन: Posonium, क्रोएशियन: Požun, रोमेनियन: Pojon ही होती. १९१९ सालापर्यंत इंग्लिशमध्ये देखिइल प्रेसबर्ग (Pressburg) हेच नाव वापरात होते.\nब्रातिस्लाव्हा किल्याचे १४व्या शतकामधील रेखाटन\nयेथील पहिली मनुष्यवस्ती नवपाषाण युगात सुमारे इ.स. पूर्व ५००० सालामध्ये वसलेली गेली असावी असा अंदाज बांधला जातो. पहिल्या शतकात हे शहर रोमनांच्या तर पाचव्या शतकात स्लाव्ह लोकांच्या अधिपत्याखाली आले. दहव्या शतकादरम्यान प्रेसबर्ग प्रदेश हंगेरीच्या राजतंत्रात विलिन झाला व राज्याचे महत्त्वाचे आर्थिक व प्रशासकीय केंद्र बनले. त्या काळात येथे मोठी प्रगती झाली व शहराचे महत्त्व वाढले. इ.स. १२९१ मध्ये प्रेसबर्गला शहराचा दर्जा देण्यात आला. इ.स. १४०५ साली सिगिस्मंडने प्रेस��र्गला स्वतंत्र शहर नियुक्त केले व स्वतंत्र चिन्ह बाळगण्याची परवानगी दिली.\n१६व्या शतकातील ओस्मानांच्या हंगेरीवरील आक्रमणामुळे १५३६ साली हंगेरीची राजधानी प्रेसबर्ग येथे हलवण्यात आली व हे हाब्जबर्ग राजतंत्रामधील प्रमुख शहर बनले. येथे अनेक राजे व प्रमुख चर्चाधिकार्‍यांचा राज्याभिषेक होउ लागला. १८व्या शतकात मारिया थेरेसाच्या कार्यकाळात प्रेसबर्ग हे हंगेरीमधील सर्वात मोठे शहर होते. ह्या दरम्यान येथे अनेक नवे प्रासाद, राजवाडे, चर्च, नवे रस्ते व इतर उल्लेखनीय वास्तू बांधल्या गेल्या. १८०५ साली ऑस्ट्रिया व फ्रान्समधील तहाचे स्थान असलेले प्रेसबर्ग १८४८ साली ऑस्ट्रियामध्ये जोडले गेले.\nपहिल्या महायुद्धानंतर २८ ऑक्टोबर १९१८ रोजी चेकोस्लोव्हाकिया देशाची निर्मिती झाली व ब्रातिस्लाव्हा ह्या नवीन देशाचा भाग बनला. त्यानंतरच्या काळात येथील जर्मन व हंगेरीयन भाषा दडपण्याचे अनेक प्रयत्न झाले व पुष्कळसे हंगेरियन लोक येथून पळाले वा हाकलून लावले गेले. १९३८ साली नाझी जर्मनीने ऑस्ट्रियाला आपल्या भूभागात जोडले व १९३९ साली नव्या स्वतंत्र स्लोव्हाक प्रजासत्ताकावर कब्जा केला. येथील १५,००० ज्यू छळछावण्यांमध्ये धाडले गेले. दुसऱ्या महायुद्धादरम्यान दोस्त राष्ट्रांनी ब्रातिस्लाव्हावर बॉंब हल्ला केला व अखेर ४ एप्रिल १९४५ रोजी सोव्हियेत लाल सैन्याने येथे प्रवेश केला.\nदुसऱ्या महायुद्धामध्ये स्लोव्हाकियासाठी गतप्राण झालेल्या सोव्हियेत सैनिकांचे स्मारक\nसाम्यवादी पक्षाने १९४८ साली चेकोस्लोव्हाकियाच्या सत्तेवर आल्यानंतर येथे मोठ्या प्रमाणावर पायाभुत सुविधा बांधल्या. १९६८ साली स्वातंत्र्याच्या अयशस्वी प्रयत्नानंतर वॉर्सो कराराच्या सैन्याने ब्रातिस्लाव्हामध्ये तळ ठोकला. १९८०च्या शतकामधील कम्युनिस्टविरोधी चळवळीचे ब्रातिस्लाव्हा मोठे केंद्र होते. नोव्हेंबर १९८९ मध्ये घडलेल्या अहिंसक चळवळीमुळे अलेक्झांडर दुब्चेकच्या नेतृत्वाखालील चेकोस्लोव्हाकियाची कम्युनिस्ट राजवट पडली व लोकशाही स्थापन झाली. १ जानेवारी १९९३ रोजी चेकोस्लोव्हाकियाची फाळणी होऊन स्लोव्हाकिया व चेक प्रजासत्ताक हे दोन स्वतंत्र देश निर्माण झाले. त्यानंतर राजधानीचे शहर म्हणून ब्रातिस्लाव्हाचा झपाट्याने विकास झाला आहे.\nब्रातिस्लाव्हा शहर स्लोव्हाकियाच्या नैऋत्य भागात ऑस्ट्रिया व हंगेरी देशांच्या सीमेजवळ स्थित आहे. इतर दोन देशांच्या आंतरराष्ट्रीय सीमांजवळ असलेले ब्रातिस्लाव्हा हे जगातील एकमेव राष्ट्रीय राजधनीचे शहर आहे. तसेच चेक प्रजासत्ताकाची सीमा येथून केवळ ६२ किलोमीटर (३८.५ मैल) तर ऑस्ट्रियाची राजधानी व्हियेना केवळ ६० किलोमीटर (३७.३ मैल) अंतरावर आहेत.[२] डॅन्युब नदीच्या दोन्ही काठांवर ३६७.५८ चौरस किमी (१४१.९ चौ. मैल) इतक्या क्षेत्रफळ जमिनीवर वसलेल्या ब्रातिस्लाव्हामधील सरासरी समुद्रसपाटीपासूनची उंची १४० मीटर (४६० फूट) इतकी आहे.[३]\nब्रातिस्लाव्हाचे हवामान खंडीय स्वरूपाचे असून येथील हिवाळे थंड तर उन्हाळे रूक्ष व कडक असतात.\nब्रातिस्लाव्हा साठी हवामान तपशील\nसरासरी कमाल °से (°फॅ)\nसरासरी किमान °से (°फॅ)\nसरासरी वर्षाव मिमी (इंच)\nस्रोत: जागतिक हवामान संस्था\nब्रातिस्लाव्हा शहरामध्ये अनेक जुने मनोरे, तसेच आधुनिक इमारती आहेत.\nइ.स. १३७०मध्ये बांधले गेलेले जुने नगर भवन\nडॅन्युब नदीवरील एक प्रसिद्ध पूल\nआधुनिक स्लोव्हाक नॅशनल थेटर\nनॅशनल बॅंक ऑफ स्लोव्हाकिया ही येथील सर्वात उंच इमारत आहे.\nब्रातिस्लाव्हा प्रदेश स्लोव्हाकियामधील सर्वात श्रीमंत व समृद्ध प्रदेश असून येथील अर्थव्यवस्था देशातील २६ टक्के जीडीपीसाठी कारणीभुत आहे.[४] २००८ साली येथील वार्षिक दरडोई उत्पन्न ४१,८०० € इतके होते जे युरोपियन संघातील सरासरीच्या १६७ टक्के व युरोपियन संघात नवव्या क्रमांकावर आहे.[५] येथील ७५ टक्के उद्योग आय.टी., बँकिंग, टेलिकॉम, पर्यटन इत्यादी सेवा क्षेत्रांत एकवटले असून पुष्कळशा सरकारी संस्थांची मुख्यालये देखील येथे आहेत. स्लोव्हाकिया देशात होणारी ६० टक्क्याहून अधिक विदेशी गुंतवणूक ब्रातिस्लाव्हा प्रदेशामध्ये होते.\n२०११ साली ४,५७,४५६ इतकी लोकसंख्या असलेल्या ब्रतिस्लाव्हा शहराच्या निर्मितीपासून १९व्या शतकापर्यंत येथे जर्मनांचे बहुमत राहिले होते.[६] पहिल्या महायुद्धानंतर येथील रहिवाशांपैकी ४० टक्के लोक हंगेरियन, ४२ टक्के जर्मन तर १५ टक्के स्लोव्हाक भाषिक होते. चेकोस्लोव्हाकियाचा भाग झाल्यानंतर येथील जर्मन व हंगेरियन लोकांची संख्या घटू लागली व १९३८ साली येथील ५९ टक्के लोक स्लोव्हाक व चेक भाषिक होते. दुसऱ्या महायुद्धानंतर येथील उर्वरित सर्व जर्मन व हंगेरियन लोका���ना हाकलून लावले गेले व ब्रातिस्लाव्हाचा चेहरा पूर्णपणे स्लोव्हाक बनला. सध्या येथील ९० टक्के लोक स्लाव्हिक वंशाचे आहेत.\nयुरोपाच्या मध्यभागात असल्यामुळे ब्रातिस्लाव्हा ऐतिहासिक काळापासून एक मोठे वाहतूक केंद्र राहिले आहे. अनेक महामार्ग व रेल्वेमार्ग ब्रातिस्लाव्हालामध्ये मिळतात. पूर्व-पश्चिम धावणारा डी-१ महामार्ग ब्रातिस्लाव्हाला स्लोव्हाकियातील कोशित्सा व इतर शहरांसोबत जोडतो तर उत्तर-दक्षिण डी-२ महामार्ग प्राग, ब्रनो व बुडापेस्ट शहरांना जोडतो.\nब्रातिस्लाव्हा शहरामधील नागरी वाहतूकीसाठी बस, ट्राम व ट्रॉलीबस वापरल्या जातात. नदीकाठावर असल्यामुळे येथे बोटींचा वापर देखील सुलभ आहे.\nफुटबॉल हा ब्रातिस्लाव्हामधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. एस.के. स्लोव्हान ब्रातिस्लाव्हा, एफ.के. इंटर ब्रातिस्लाव्हा व एफ.सी. पेत्रझाल्का १८९८ हे येथील प्रमुख फुटबॉल क्लब आहेत. तसेच आइस हॉकी, बास्केटबॉल, टेनिस इत्यादी खेळ देखील येथे लोकप्रिय आहेत. २०११ सालची आंतरराष्ट्रीय आइस हॉकी स्पर्धा येथेच खेळवली गेली.\nब्रातिस्लाव्हाचे जगातील खालील शहरांसोबत सांस्कृतिक व व्यापारी संबंध आहेत.[७]\nया लेखाचा/विभागाचा सध्याचा मजकूर पुढील परभाषेत आहे : [[अनोळखी भाषा संकेत]] भाषेतून मराठी भाषेत अनुवाद करण्यास आपला सहयोग हवा आहे. ऑनलाइन शब्दकोश आणि इतर साहाय्यासाठी भाषांतर प्रकल्पास भेट द्या.\nविकिव्हॉयेज वरील ब्रातिस्लाव्हा पर्यटन गाईड (इंग्रजी)\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nयुरोपियन संघातील सदस्य देशांच्या राजधानीची शहरे\nअ‍ॅम्स्टरडॅम · अथेन्स · बर्लिन · ब्रातिस्लाव्हा · ब्रसेल्स · बुखारेस्ट · बुडापेस्ट · कोपनहेगन · डब्लिन · हेलसिंकी · लिस्बन · लियुब्लियाना · लंडन · लक्झेंबर्ग · माद्रिद · निकोसिया · पॅरिस · प्राग · रिगा · रोम · सोफिया · स्टॉकहोम · तालिन · व्हॅलेटा · व्हियेना · व्हिल्नियस · वर्झावा\nयुरोपातील देशांच्या राजधानीची शहरे\nसंदर्भांचे इंग्रजी-मराठी भाषांतर हवे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ मार्च २०२१ रोजी १८:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरि���्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.thosprahar.com/bruce-lees-death-will-not-be-solved/", "date_download": "2021-12-05T07:47:14Z", "digest": "sha1:OKRZQ5UD7GFWDSLODPFQTZE7I2MTVB6E", "length": 10617, "nlines": 110, "source_domain": "www.thosprahar.com", "title": "ब्रूस ली चा मृत्यू..न उलगडणार कोडं..! - ThosPrahar News | Thos Nirbhid Marathi Batmya", "raw_content": "\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nवस्त्रहरणाच्या सीन शूटिंग नंतर ढसाढसा रडली द्रौपदी..पहा काय होत कारण..\nघाबरू नका हे आहेत उपाय आणि उपचार..\nअमळनेर: दामिनी पथकाचे मुंदडा विद्यालयात समुपदेशन..सर्व शाळांना देणार भेट..\nअमळनेर: एकतास येथे पिक नियोजनाची जलमिञांची गावसभा संपन्न..\nअमळनेर: सोनू भटू चौधरी यांची जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी व अंमळनेर तालुकाध्यक्ष छोटू रमेश चौधरी यांची निवड..\nमुख्यपेज/Bollywood/ब्रूस ली चा मृत्यू..न उलगडणार कोडं..\nब्रूस ली चा मृत्यू..न उलगडणार कोडं..\nब्रूस ली चा मृत्यू..न उलगडणार कोडं..\nमार्शल आर्टिस्ट ब्रूस ली हा जगभरात लोकप्रिय होता. पण त्याचा आकस्मिक मृत्यू तितकाच धक्कादायक होतात्याच्या मृत्यूबद्दल अनेकांना संशय आहे.\nपोस्टमार्टेम च्या अहवालानुसार ब्रूस ली याचा मृत्यू पेन किलर च्या गोळ्यांमुळे झाला होता. डोकेदुखीमुळे ब्रूस ली या गोळ्या घेत होता.\n१९७३ साली Enter The Dragon नावाच्या फिल्मचे चित्रीकरण सुरू असताना ब्रूस ली गोल्डन हार्वेस्ट स्टुडीयोमध्ये चित्रीकरण करत असताना त्याचा मृत्यू झाला होता.त्याला चक्कर आली हॉस्पिटलला घेऊन जाता असताना रस्त्यातच मृत्यू झाला.\nकाहींच्या मते त्याच्या बायकोनेच विष दिले होते.काही च्या मते अमेरिकेला चीनच्या या सेलिब्रिटीचे जगभरातील वाढते महत्त्व बघवत नव्हते म्हणून त्यांनी आपल्या एजंटच्या माध्यमातून ब्रूस लीचा काटा काढला आणि ही अमेरिकन एजंट दुसरी तिसरी कोणी नसून त्याची अमेरीकन बायको होती. ब्रूस लीला हळूहळू विष देण्यात येत होते.\nया सर्व कथांमध्ये किती तथ्य आहे याचा शोध आजही सुरु आहे. परंतु अवघ्या ३२ व्या वर्षी मृत्यू पाहाव्या लागणाऱ्या या जगभरातील चाहत्यांच्या या मार्शल आर्टिस्टचा मृत्यू हा मनाला चटका लावणारा आणि धक्कादायक होता हे निश्चित..\nरामसे बंधूंचा जीवनपट की हॉरर पट..पहा हा हॉरर जॉनर..पहा हा हॉरर जॉनर..\nमराठी थ्रिलर हॉरर बळी चा ट्रेलर रिलीज..\nफँड्री ची “शालू” पार बदलली.. पहा करतेय बॉलिवूड मध्ये एन्ट्री..\nअंगावर शहारे आणणारा ’83’ चा ट्रेलर प्रदर्शित.. 1983च्या विश्व चषकाचा थरार\nअंगावर शहारे आणणारा ’83’ चा ट्रेलर प्रदर्शित.. 1983च्या विश्व चषकाचा थरार\nबिग बींच्या “प्रतीक्षा”ची भिंत पुन्हा चर्चेत.. मुंबई महानगरपालिकेच्या कार्यवाही कडे लक्ष केंद्रित…\nठोसप्रहार न्यूज अँप डाउनलोड करा\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nअमळनेर : माईंड पार्लर मधील फलक, लोकांच्या चर्चेला उधाण…\nशशी थरूर यांचा 6 महिला खासदारांसोबत सेल्फी व्हायरल… कप्शनमुळे वादात..मागितली माफी…\nधक्कादायक: भाऊ झाला वैरी..अल्पवयीन बहिणीवरच केला भावांनी सतत बलात्कार..अल्पवयीन बहिणीवरच केला भावांनी सतत बलात्कार..गरोदर राहिल्यानंतर घटना उघडकीस..\nमहत्वाचे..पुरुषांच्या दाढी मुळे महिलांना जावे लागत आहे “या”आजाराला सामोरे..\nअमळनेर:अजून दोन तरुणी नेल्या पळऊन..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/state-government-fda-minister-rajendra-shingane-appeals-for-blood-donation-during-corona-pandemic-222076.html", "date_download": "2021-12-05T08:45:43Z", "digest": "sha1:4DFSRAZFLSDBYB3TGG2OJTD4HN2ZLIEP", "length": 14926, "nlines": 251, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nराज्यात आठवडाभर पुरेसाच रक्तसाठा, मंत्री राजेंद्र शिंगणेंकडून रक्तदानाचे आवाहन\nफक्त कोविड रुग्णांवरील उपचारासाठीच नाही, तर विविध शस्त्रक्रिया, बाळंतपण किंवा कर्करोग, थॅलसेमिया अशा आजारांमध्ये रक्ताची निकड असते (Government appeals for blood donation during Corona Pandemic)\nसुनील काळे, टीव्ही 9 मराठी, मुंबई\nमुंबई : राज्यात आठवडाभर पुरेल एवढाच रक्ताचा साठा असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिली. रक्तदानासाठी पुढाकार घेण्याचं आवाहन सरकारने रक्तदात्यांना केलं आहे. (Government appeals for blood donation during Corona Pandemic)\nफक्त कोविड रुग्णांवरील उपचारासाठीच नाही, तर विविध शस्त्रक्रिया, बाळंतपण किंवा कर्करोग, थॅलसेमिया अशा आजारांमध्ये रक्ताची निकड असते. त्यामुळे सोसायट्या, सामाजिक संस्था यांनीही रक्तदान शिबिरं घ्यावी, असं आवाहन राजेंद्र शिंगणे यांनी केलं.\n‘कोरोना’ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील रक्त पुरवठा, पीपीई किट्स, मास्क यांची उपलब्धता जाणून घेण्यासाठी ब्लड बॅंक आणि पीपीई किट्स-मास्क उत्पादक यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर शिंगणे बोलत होते.\nकोरोनाग्रस्तांना उपचाराचा भाग म्हणून रक्ताची आवश्यकता नसली, तरी त्याला अॅनिमिया किंवा तत्सम आजार असल्यास रक्ताची आवश्यकता भासू शकते. जवळची ब्लड बॅंक, रुग्णालय किंवा सोसायटीमध्ये रक्तदान करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन, संपूर्ण सुरक्षितता बाळगून छोटेखानी ब्लड कॅम्प घेण्याचा सल्ला मंत्र्यांनी दिला. (Government appeals for blood donation during Corona Pandemic)\nकोरोनामुळे मृत्यू झाला असेल तर….\nST कर्मचार्‍यांना भरघोस पगारवाढ\nदेशभरातील ओमिक्रॉन रुग्णांच्या संख्येत वाढ, दिल्लीतही सापडला 1 ओमिक्रॉनबाधित रुग्ण\nOmicron case in Delhi : नवी दिल्लीत ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला, भारतातील रुग्णसंख्या 5 वर\nराष्ट्रीय 3 hours ago\nOmicron : ओमिक्रॉनला रोखण्यासाठी बीएमसीचा प्लॅन; परदेशातून आलेल्या प्रवाशांना 7 दिवसांचं सक्तीचं क्वारंटाईन\nOmicron Update : चिंता वाढली, कल्याण डोंबिवलीत परदेशातून आलेल्या 6 जणांना कोरोना, ओमिक्रॉनच्या रुग्णाच्य��� प्रकृतीसंदर्भात महत्त्वाची अपडेट\nCorona Update : एक डिसेंबरपासून ते आतापर्यंत विदेशातून महाराष्ट्रात आलेल्या आठ जणांना कोरोना\nमहाराष्ट्र 5 hours ago\nWashim : लस न घेणाऱ्यांना प्रशासनाचा दुसऱ्या दिवशीही दणका, 53 जणांकडून दंड वसूल\nअन्य जिल्हे 5 hours ago\nJacqueline Fernandez | 50 लाखांचा घोडा, 9 लाखांची पर्शियन मांजर; सुकेश चंद्रशेखरचं जॅकलिन फर्नांडिसला गिफ्ट\n1.18 रुपयाचा शेअर झाला 78 रुपयांचा, वर्षभरात 1 लाखाचे झाले 66 लाख, तुमच्याकडे आहे का\nNagpur Omicron | विमाननं शारजहावरून आले प्रवासी, मनपानं पाठविलं विलगीकरणात, आमदार निवासात करण्यात आली सोय\nCongress: काँग्रेसशिवाय आघाडी होऊच शिकत नाही; ममतादीदींच्या ‘त्या’ विधानाचा पृथ्वीबाबांकडून एका वाक्यात निकाल\nआनंद महिंद्रांनी शेअर केली कोचीमधील सुंदर छायाचित्रे, नेटकरी म्हणाले खरच केरळ ही देवाची भूमी\nIND vs NZ : शुभमन गिलचा खणखणीत चौकार, वानखेडेवर ‘सचिन…सचिन…’चा जयघोष, पाहा नक्की काय झालं\nAurangabad | औरंगाबादमध्ये गाडीत प्रवासी भरण्यावरुन वाहन चालकांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी\nStudy Room Vastu | मुलांचं अभ्यासात मन लागत नाही मग वास्तुत हे बदल नक्की करा\nATM कार्ड घरीच विसरलात, बँक ऑफ बडोदाकडून कार्डशिवाय पैसे काढण्याची सुविधा, पण कशी\nPandu Marathi Movie: ‘पांडू’च्या कलाकारांकडून कोरोना नियमांचा भंग, रिपाइंची गुन्हे दाखल करण्याची मागणी\nCongress: काँग्रेसशिवाय आघाडी होऊच शिकत नाही; ममतादीदींच्या ‘त्या’ विधानाचा पृथ्वीबाबांकडून एका वाक्यात निकाल\nPandu Marathi Movie: ‘पांडू’च्या कलाकारांकडून कोरोना नियमांचा भंग, रिपाइंची गुन्हे दाखल करण्याची मागणी\nपक्ष बांधणीसाठी कधी बैलगाडीतून तर कधी घोड्यावरून; आशिष शेलारांच्या घोडदौडीने भाजपला बळ, मुंबईत सलग दुसऱ्यांदा शेलारांचा करिश्मा चालणार\nपत्नीने सोनोग्राफीसाठी पैसे मागितले, नवऱ्याकडून लेकीची हत्या, नंतर आत्महत्येचा प्रयत्न\nराज्यातील 175 पोलीस अधिकाऱ्यांना पदोन्नती; मुंबईतील 57 जणांचा समावेश\nVIDEO | बाईकस्वाराला वाचवताना ट्रकला अपघात, पादचाऱ्यांकडून कोल्ड्रिंक्सची पळवापळवी\nSkin Care : दही आणि काकडीची पेस्ट चेहऱ्याला लावा आणि तजेलदार त्वचा मिळवा\nIND vs NZ, 2nd Test, Day 3, LIVE Score: 7 बाद 276 धावांवर भारताचा डाव घोषित, न्यूझीलंडला 540 धावांचं आव्हान\nMaharashtra News LIVE Update | संपात सहभागी झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर आता बदलीचे नवे संकट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://anandghare2.wordpress.com/2012/08/10/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%AB%E0%A4%B0-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A5%A7-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%B2/", "date_download": "2021-12-05T08:48:31Z", "digest": "sha1:BF2QDRRMSL2MXM75PXWSJORAF2GRKFRY", "length": 17580, "nlines": 128, "source_domain": "anandghare2.wordpress.com", "title": "अमेरिकेची सफर भाग १ – निघालो अमेरिकेला | निवडक आनंदघन", "raw_content": "\nआजीचे घड्याळ (कालगणना) (3)\nकला आणि कलाकार (6)\nराणीचे शहर लंडन (6)\nबोलू ऐसे बोल (11)\nविज्ञान आणि तंत्रज्ञान (86)\nचीन चिनी चायनीज (5)\nसाहित्य आणि साहित्यिक (20)\nविठ्ठला तू वेडा कुंभार (6)\nअमेरिकेची सफर भाग १ – निघालो अमेरिकेला\nमी चार वर्षांपूर्वी अमेरिकेची वारी करून आलो होतो. त्याच वेळी ही लेखमाला लिहून माझ्या आनंदघन या ब्लॉगवर प्रकाशित केली होती.\nअमेरिकेची संयुक्त संस्थाने, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, यू.एस.ए. किंवा बोलीभाषेत फक्त अमेरिका या देशाबद्दल लहानपणापासूनच माझ्या मनात गुंतागुंतीच्या संमिश्र भावना उमटत होत्या. कधी या देशाचे कौतुक वाटले तर कधी तिटकारा. पण एक गोष्ट निश्चित होती ती म्हणजे प्रचंड कुतूहल आणि दुसरी म्हणजे तो देश पहाण्याची प्रबळ इच्छा.\nअमेरिकेच्या इतिहासाबद्दल माझे ज्ञान कोलंबसाच्या सफरीपासूनच सुरू होते. पृथ्वी गोल आहे याची खात्री पटल्यानंतर पश्चिमेच्या दिशेने गेल्यास पूर्व दिशेला असलेल्या हिंदुस्थानला जाणारा जवळचा मार्ग मिळेल अशा आशेने तो उलट्या दिशेने निघाला. अमेरिकेच्या किना-याजवळची कांही बेटे पाहून त्याला हिंदुस्थानच सापडल्याचा भास झाला. त्याचे दमलेले सहकारी आणखी पुढे जायला तयार नव्हते आणि आपण लावलेला हिंदुस्थानचा शोध कधी एकदा आपल्या राजाला सांगतो असे कोलंबसला झाले होते. त्यामुळे अधिक खात्री करून घेण्याच्या भानगडीत न पडता तो तिथूनच परतला. पुढे अमेरिगो व्हेस्पुसी वगैरे लोकांनी कोलंबसाने शोधलेला भूभाग वेगळाच असल्याचे दाखवून दिल्यानंतर त्या खंडाचे नांव अमेरिका असे ठेवण्यात आले आणि कोलंबसाला सापडलेल्या बेटांना वेस्ट इंडीज म्हणायला सुरुवात झाली. अमेरिकेतले मूळचे प्रवासी मात्र ‘इंडियन’च राहिले. भारतीयांपासून त्यांचा वेगळेपणा दाखवण्याकरता त्याला कधी कधी ‘रेड’ हे विशेषण जोडण्यात येते. त्यानंतर युरोपियन लोकांच्या झुंडीच्या झुंडी तिकडे गेल्या आणि त्यांनी तिथे नंदनवन फुलवले.\nअमेरिका ही जगातील सर्वात धनाढ्य व बलाढ्य अशी महासत्ता अशीच मला या गोष्टी समजायला लागल्यापासून या देशाची ओळख आहे. खेड्यातल्या श्रीमंत सावकाराबद्दल गरीब शेतक-याच्या मुलाला जे कांही वाटत असेल किंवा गल्लीतला पोर अमिताभ बच्चनसंबंधी कसा विचार करेल तशीच माझी अमेरिकेबद्दल भावना असायची. दबदबा, आदर, वचक, असूया, कौतुक वगैरे सगळ्या परस्परविरोधी भावना त्यात आल्या. अमेरिकेसंबंधी माहिती तर सतत कानावर पडतच असायची. तिकडे घरातल्या माणसागणिक उठायबसायच्या आणि झोपायच्या वेगळ्या खोल्या आणि फिरायला वेगळ्या मोटारी असतात वगैरे ऐकून अचंभा वाटायचा, तसेच हे पहायला आणि उपभोगायला तिकडे जाण्याची इच्छा निर्माण व्हायची.\nअमेरिकेत आधी गेलेल्या युरोपियन लोकांनी स्थानिक लोकांची निर्घृण कत्तल केली तसेच आफ्रिकेतून पकडून आणलेल्या निग्रो लोकांना पशूसारखे वागवून त्यांच्याकडून ढोरमेहनत करून घेतली वगैरेंच्या कहाण्या अंगावर शहारे आणतात. त्यांच्या आजच्या समृध्दीचा पाया त्यांच्या पूर्वजांच्या अशा अमानुष वागणुकीवर रचलेला आहे हे विसरता येत नाही. पण आज अमेरिकेत असलेल्या व्यक्तीस्वातंत्र्याचे गोडवे गाइले जातात, तसेच तिथे व्यक्तीविकासाच्या अमर्याद संधी उपलब्ध आहेत असे म्हणतात. गेल्या शतकात कृषी, खाणकाम, उद्योग, व्यवसाय, अर्थकारण, मनोरंजन, क्रीडा अशा सर्व क्षेत्रात अमेरिकेने जी घोडदौड केली आहे ती फक्त कौतुकास्पद नव्हे तर विस्मित करणारी आहे.\nइंग्रजांपासून स्वतंत्र झालेल्या भारताने अमेरिकेच्या गोटात सामील होणे नेहमीच नाकारले होते. यामुळे दीर्घ काळ राजकीय क्षेत्रात या दोन देशात मतभेद राहिले. कधी कधी ते विकोपालाही गेले होते. आता त्यांच्यातले संबंध चांगले झाले आहेत. पण अमेरिकन सरकारची धोरणे बहुतेक सुशिक्षित भारतीयांना पसंत पडत नव्हती. एका बाजूला अमेरिकन सरकारवर टीका करायची पण तिथे जायची संधी मिळाली तर ती मात्र सोडायची नाही असेच चित्र बहुतेक मध्यमवर्गीय सुशिक्षित भारतीयांच्या घरी मला दिसत आले आहे.\nअशा संमिश्र भावना घेऊन मीही अमेरिकेच्या वारीला निघालो. तिथे जाऊन मला अर्थार्जन करायचे नाही आणि ते करण्याची मुभाही नाही. तिथल्या सुबत्तेचा माफक उपभोग घेत राहणे, हिंडणे, फिरणे, हिंडता फिरता निरीक्षण करणे आणि ‘लाइफ एन्जॉय करणे’ एवढाच माफक उद्देश होता.\nFiled under: अमेरिका, प्रवासवर्णन |\n« शाळेतले शिक्षण (भाग १०) ���मेरिकेची सफर भाग २ – अमेरिकेची नवी वाट »\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nगुणवत्ता, दर्जा, स्तर, प्रत …… आणि क्वालिटी\nयंत्रे तयार करणारी यंत्रे नोव्हेंबर 11, 2021\nशाश्वत ऊर्जा ऑक्टोबर 20, 2021\nवातावरणामधील हवेचा दाब ऑक्टोबर 7, 2021\nतेथे कर माझे जुळती – भाग १९ – माझ्या आत्या सप्टेंबर 27, 2021\nओझोन आणि हीलियम सप्टेंबर 16, 2021\nप्लॅस्टिक – ब्रह्मराक्षस की बागुलबोवा \nगॅलीलिओ आणि विज्ञान (सायन्स) ऑगस्ट 10, 2021\nकोपरनिकसचे संशोधन – सूर्यमालिका जुलै 29, 2021\nजुगाड पुराण जुलै 22, 2021\nएक धामधुमीचा दिवस (११ जुलै २००६) जुलै 11, 2021\nप्राचीन काळातील भारताची विज्ञानामधील प्रगति जून 29, 2021\nपरतलो मातृभूमीला मे 31, 2021\nइंद्र देवा रे देवा …. मे 25, 2021\nभगवान श्रीपरशुराम मे 14, 2021\nशून्याचा शोध मे 10, 2021\nपुण्याचा स्वाइनफ्ल्यू २००९ एप्रिल 14, 2021\nसिंहगड आणि मी एप्रिल 8, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://bornphd.blogspot.com/2017/01/blog-post_16.html", "date_download": "2021-12-05T07:34:56Z", "digest": "sha1:XNIJTZJIZPLE7LTEY4U46RVMQOD3LRLR", "length": 10358, "nlines": 66, "source_domain": "bornphd.blogspot.com", "title": "हेम..: पुस्तक परिचय- पारधः आईशमनचा चित्तथरारक पाठलाग.. लेखकः अशोक जैन", "raw_content": "\nपुस्तक परिचय- पारधः आईशमनचा चित्तथरारक पाठलाग.. लेखकः अशोक जैन\nदुसर्‍या महायुद्धाच्या काळांत हिटलरच्या नाझी राजवटीत युरोपमधील ६० लाख निरपराध ज्यू धर्मियांची कत्तल करण्यात आली. जर्मनीत व जर्मनीने व्यापलेल्या भूभागांत उभारण्यात आलेल्या ऑख्शविट्श, कुल्पहाफ, लुब्लिन, बेल्झिक, स्पेबिबोर आणि ट्रेबालिन्का या सहा छळछावण्यांमध्ये बेल्जिअम, फ्रान्स, हॉलंड व ग्रिस येथून आगगाड्या भरभरून ज्यू आणले जात. गाडी एका खास फलाटावर उभी केली जाई. प्रवाशांचं सामान काढून घेतलं जाई. जे कैदी काम करण्यास लायक असतील अशा कैद्यांना विविध छावण्यांत पाठवलं जाई आणि ज्यांना ठार मारायचं त्यांना विषारी वायूच्या नव्या स्मशानगृहांत पाठवलं जाई. ऑख्शविट्श येथे भूमिगत मोठं न्हाणीघर होतं. त्याला लागूनच गॅसचेंबर्स होत्या. न्हाणीघरांत सर्वांना आपापले कपडे कुठे टांगून ठेवले आहेत हे नीट लक्षात ठेवा असं सांगितलं जाई. अर्थात ते दिशाभूल करण्यासाठीच असे. कारण ते पुन्हा त्या दालनांत आणले जाणारच नव्हते. मग त्यांची रवानगी गॅसचेंबरमध्ये केली जाई. बायका आपल्या चिमुकल्या बाळां���ा झग्याच्या आड लपवत पण सुरक्षा पोलीस बायकांचे कपडेही तपासत व लपवलेल्या बाळांना बाहेर खेचून अलग करीत व कैद्यांबरोबर त्यांनाही गॅसचेंबरमध्ये कोंबत. तिथं नव्यानं सुधारित गॅस चेंबर्स होत्या. चेंबरचं दार घट्ट लावून विषारी वायू आत सोडला जाई. अर्ध्या तासांत सारा खेळ संपे. प्रेतं बाहेर काढतांना त्यांची तपासणी होई. प्रत्येकाचं तोंड उचकटलं जाई व जर कोणी सोन्याचा दात बसवला असेल तर तो उपटून काढला जाई. बायकांच्या कानातील ईअररिंग कानाची पाळी कापून काढली जाई, नंतर प्रेतं विद्युतदाहिनींमध्ये फेकली जात.\nनंतर कैद्यांच्या सामानसुमानाची वर्गवारी केली जाई. मौल्यवान वस्तू दरमहा बर्लिनच्या राईश बँकेकडे पाठवल्या जात, सोन्याचे दात वितळवून ते एसएसच्या मेडिकल विभागाकडे रवाना केले जात. कैद्यांचे कपडे स्वच्छ करून लष्करी कारखान्यांकडे गुलाम म्हणून असलेल्या कामगारांना वापरण्यासाठी पाठवले जात.\nऑख्शविट्श येथील छळछावणीत डिसेंबर १९४३ मध्येदेखील हा भयंकर नरसंहार सुरु होता. तिथे एकूण ३० लाख ज्यूंना ठार करण्यात आलं. पैकी २५ लाख जण गॅसचेंबरमध्ये कोंबून मारले गेले. या छावणीला मृत्यूची छावणी असंच नांव पडलं....\n---- या भिषण संहाराला हिटलरच्या बरोबरीने जबाबदार होता तो नाझी नेता अ‍ॅडॉल्फ आईशमन व त्याचे साथीदार. आईशमान हा क्रूरकर्माच होता. नाझी तर त्याला ' फायनल सोल्युशन ऑफ ज्युईश प्रॉब्लेम' म्हणत.\nहाच तो अ‍ॅडॉल्फ आईशमन: ज्यूंच्या नरसंहारातील क्रूरकर्मा\nमहायुद्धानंतर आईशमान पळून गेला आणि अर्जेंटिनामध्ये नांव बदलून लपून राहिला. परंतू तब्बल १४ वर्षांनंतर इस्त्रायलच्या 'मोसाद' या गुप्तहेर संघटनेने महत्प्रयासाने त्याला शोधून काढले व त्याला विमानांत बसवून मोठ्या शिताफीने, इस्त्रायलला पळवून आणलं. त्याच्यावर इस्त्रायलमध्ये खटला भरण्यात आला व त्याला त्याच्या ५६ व्या वर्षी, ३१ मे १९६२ रोजी रामलेह तुरुंगात फाशी देण्यात आली.\nहा सर्व अपहरणाचा इतिहास अत्यंत चित्तथरारक व नाट्यपूर्ण आहे. आईशमनला पकडण्याच्या या मोहिमेचे नेतृत्व त्यावेळचा 'मोसाद' गुप्तहेर संघटनेचा प्रमुख इस्सेर हॅरेल याने केले.\n'मोसाद' गुप्तहेर संघटनेचा प्रमुख इस्सेर हॅरेल.\nत्याने ' द हाऊस ऑन गॅरिबाल्डी स्ट्रीट' या पुस्तकांत संपूर्ण शोध मोहिमेचा तपशीलवार वृत्तांत लिहिलेला आहे.\nहॅरेल��्या या पुस्तकातील अधिकृत वृत्तांताचा आधार घेऊनच श्री. अशोक जैन यांनी 'पारधः क्रूरकर्मा आईशमनचा चित्तथरारक पाठलाग..' हे पुस्तक लिहिलं आहे. राजहंस प्रकाशनाने प्रकाशीत केलेलं हे पुस्तक अत्यंत गतिमान, रोमांचकारी व खिळवून ठेवणारं आहे.\n.. . मी परवाच हे पुस्तक वाचून संपवलं तेव्हा एक विचित्र योग लक्षात आला, की पुस्तक संपवलं त्या दिवशी ३१ मे तारीख होती आणि क्रूरकर्मा आईशमनला फाशी देण्याला परवा बरोब्बर ५० वर्षे पूर्ण झाली.\n'मोसाद' च्या चलाख, चतूर आणि चपळ गुप्तहेरांना हॅटस् ऑफ..\nपुस्तक परिचय- पारधः आईशमनचा चित्तथरारक पाठलाग.. ले...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/farmers-in-the-state-are-relieved-by-the-increase-in-maize-sorghum-and-millet-procurement-targets/", "date_download": "2021-12-05T08:05:51Z", "digest": "sha1:5E6EOU4AIL7U3X5AOBFNDI47SWXSO5IM", "length": 9906, "nlines": 77, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मका, ज्वारी आणि बाजरी खरेदीचा लक्षांक वाढल्याने राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा - भुजबळ", "raw_content": "\nनागालँडमधील घटनेवरून राहुल गांधींचा केंद्र सरकारला संतप्त सवाल; म्हणाले..\nखुंटा बळकट करण्यासाठीच गुजरातच्या मुख्यमंत्री महाराष्ट्रात-संजय राऊत\nभारतातील १८ वर्षांवरील ५० टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण- मनसुख मंडाविया\n५० टक्के लसीकरण मोदी सरकारचे मोठे यश-नारायण राणे\nटांझानियातून आलेल्यांच्या संपर्कातील व्यक्तींची मुंबई पालिकेकडून तपासणी\nलाठ्या-काठ्या ही भाजपची संस्कृती; युपीतील ‘त्या’ घटनेवरून वडेट्टीवारांची टीका\nमका, ज्वारी आणि बाजरी खरेदीचा लक्षांक वाढल्याने राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा – भुजबळ\nमका, ज्वारी आणि बाजरी खरेदीचा लक्षांक वाढल्याने राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा – भुजबळ\nमुंबई : किमान आधारभूत किंमत भरडधान्य योजनेअंतर्गत खरीप हंगाम २०२०-२१ साठी भारत सरकारने १५ लाख १८ हजार क्विंटल मका आणि २ लाख ५० हजार क्विंटल ज्वारी त्याचप्रमाणे ६० हजार क्विंटल पर्यंत बाजरी खरेदीसाठी राज्य सरकारला मान्यता दिल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.\nखरीप हंगाम २०२०-२१ साठी किमान आधारभूत किंमत भरडधान्य योजनेअंतर्गत ४ लाख ४ हजार ९०० क्विंटल मका, ९ हजार ५०० क्विंटल बाजरी तर १५ हजार ४३६ क्विंटल ज्वारी खरेदीसाठी केंद्र शासनाने राज्य सरकारला मान्यता दिलेली होती. महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनमार्फत राज्यात १२२ व आदिवासी विकास महामंडळामार्फत ५२ खरेदी केंद्रांद्वारे भरडधान्य खरेदी सुरू करण्यात आली होती.\nमात्र राज्यात झालेल्या पीक पद्धतीतील बदलांमुळे राज्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मका आणि बाजरीचे उत्पादन घेतले आहे. त्यामुळे खरीप हंगाम २०२०-२१ साठी भारत सरकारने दिलेले ४ लाख ४ हजार ९०० क्विंटल मका आणि ९ हजार ५०० बाजरी खरेदीचे उद्दिष्ट्य दि. १४ डिसेंबर २०२० रोजी पूर्ण झाल्यामुळे १५ डिसेंबर २०२० पासून मका आणि बाजरीची खरेदी बंद झालेली होती.\nराज्यातील शेतकऱ्यांची मका, ज्वारी आणि बाजरीची खरेदी अजून बाकी राहिल्यामुळे १५ लाख क्विंटल मका, २ लाख ५० हजार क्विंटल ज्वारी आणि १ लाख ७ हजार क्विंटल बाजरी खरेदीचे उद्दिष्ट वाढवून देण्याची राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा विभागाने केंद्र सरकारकडे मागणी केलेली होती.\nराज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी किमान आधारभूत किंमत भरडधान्य योजनेअंतर्गत मका आणि बाजरीचे उद्दिष्ट वाढवून देण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा केला होता. केंद्र सरकारने मका, ज्वारी आणि बाजरी खरेदीसाठी राज्याला उद्दिष्ट वाढवून दिल्यामुळे कोरडवाहू खरिपाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. भरड धान्य खरेदी ३१ जानेवारी २०२१ पर्यंत सुरु राहणार आहे.\nबर्ड फ्लूचा परिणाम, कोंबड्यांच्या मागणीत घट; मिळेल त्या दरात विक्रीवर भर\n“हो, मी ‘त्या’ महिलेसोबत संबधात होतो, पण तक्रार खोटी”, धनजंय मुंडेचे स्पष्टीकरण\nमराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना पत्र \nसत्तारांचा दानवेंविरोधात एल्गार, आता सेनेचाच खासदार होणार\nचोऱ्या रोखण्यासाठी पोलीस आयुक्तांचा महत्त्वाचा निर्णय\nनागालँडमधील घटनेवरून राहुल गांधींचा केंद्र सरकारला संतप्त सवाल; म्हणाले..\nखुंटा बळकट करण्यासाठीच गुजरातच्या मुख्यमंत्री महाराष्ट्रात-संजय राऊत\nभारतातील १८ वर्षांवरील ५० टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण- मनसुख मंडाविया\nनागालँडमधील घटनेवरून राहुल गांधींचा केंद्र सरकारला संतप्त सवाल; म्हणाले..\nखुंटा बळकट करण्यासाठीच गुजरातच्या मुख्यमंत्री महाराष्ट्रात-संजय राऊत\nभारतातील १८ वर्षांवरील ५० टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण- मनसुख मंडाविया\n५० टक्के लसीकरण मोदी सरकारचे मोठे यश-नारायण राणे\nटांझानियातून आलेल्यांच्या संपर्कातील व्यक्तींची मुंबई पालिकेकडून तपासणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://parlivaijnathmahaulb.maharashtra.gov.in/ULBInfoEleWard/pagenew", "date_download": "2021-12-05T08:12:08Z", "digest": "sha1:DQ6OZWK2YZFLYL6EPDZMHEVSNPCVDMPG", "length": 9166, "nlines": 137, "source_domain": "parlivaijnathmahaulb.maharashtra.gov.in", "title": "ULBInfoEleWard", "raw_content": "\nमुख्य घटकाला जा |\nनगरपरिषद प्रशासकीय कार्यालय इमारत / नागरी सुविधा केंद्र\nगृहनिर्माण व गलीछ्ह वस्ती\nसन २०११ नुसार जनगणना\nनिवडून आलेल्या सदस्यांची माहित\nसार्वजनिक आरोग्य विषयक सेवा\nशहरात उपलब्ध शैक्षणिक सुविधा\nशहरात उपलब्ध उच्च शैक्षणिक सुविधा\nमुलभूत सोयी सुविधा स्थिती\nकर संकलन विषयक बाबी\nउत्पन्न आणि खर्च खाते\nप्रभागनिहाय निवडून आलेले सदस्य\nतुम्ही आता येथे आहात : मुख्यपृष्ठ / आमच्या विषयी / लोकसंख्या विषयी / प्रभागांची माहिती\nशासन निर्णय नगर विकास विभाग नगरपालिका प्रशासन संचालनालय कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळास प्रतिबंध ऑनलाइन तक्रार व्यवस्थापन प्रणाली\nभारत सरकार महाराष्ट्र शासन राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र\nस्वच्छ भारत अभियान रा. श. आजीविका मिशन\nकर आकारणी नगरपरिषदेद्वारे वितरित केलेल्या विविध सेवांसाठी शुल्क बी. पी. एम. एस. माहिती शासन निर्णय मालमत्ता व पाणी देय माहिती\nआपत्ती व्यवस्थापन आराखडा महत्वाचे दूरध्वनी क्रमांक\nमत्ता व दायित्व बाबत\n1 15 A अंबेवेस नांदुरवेस परिसर\n2 15 B अंबेवेस नांदुरवेस परिसर\n3 3 A उखळवेस परिसर\n4 3 B उखळवेस परिसर\n5 13 A औद्योगिक वसाहत परिसर\n6 13 B औद्योगिक वसाहत परिसर\n7 12 B कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर\n8 12 A कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर\n9 4 A गणेशपार काळरात्री मंदिर परिसर\n10 4 B गणेशपार काळरात्री मंदिर परिसर\n11 1 A टि.पी.एस. कॉलनी, मिलिंद नगर\n12 1 B टि.पी.एस. कॉलनी, मिलिंद नगर\n13 10 B डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपींग कॉप्लेक्स परिसर\n14 10 A डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपींग कॉप्लेक्स परिसर\n15 6 A पदमावती गल्ली इंदिरानगर परिसर\n16 6 B पदमावती गल्ली इंदिरानगर परिसर\n17 999 परळी वैजनाथ\n18 14 A पेठ मोहल्ला सुर्वेश्वर मंदिर परिसर\n19 14 B पेठ मोहल्ला सुर्वेश्वर मंदिर परिसर\n20 2 A बरकत नगर शिवनगर परिसर\n21 2 B बरकत नगर शिवनगर परिसर\n22 7 A भिमवाडी परिसर\n23 7 B भिमवाडी परिसर\n24 11 A विद्यानगर एरिगेशन कॉलनी परिसर\n25 11 B विद्यानगर एरिगेशन कॉलनी परिसर\n26 16 A वैद्यनाथ मंदिर मलिकपुरा माणिक नगर परिसर\n27 16 B वैद्यनाथ मंदिर मलिकपुरा माणिक नगर परिसर\n28 9 B शिवाजी नगर थर्मल परिसर\n29 9 C शिवाजी नगर थर्मल परिसर\n30 9 A शिवाजी नगर थर्मल परिसर\n31 5 A सावतामाळी मंदिर परिसर\n32 5 B सावतामाळी मंदिर परिसर\n33 8 B सिध्दार्थ नगर गौतम नगर परिसर\n34 8 A सिध्दार्थ नगर गौतम नगर परिसर\nअध्यक्ष उपाध्यक्ष मुख्याधिकारी समिती\nअभियान प्रकल्प योजना स्वच्छ भारत अभियान रा. श. आजीविका मिशन\nनिविदा जाहिराती महाराष्ट्र नगरपरिषद सेवा (संवर्ग) पदभरती परीक्षा - २०१८\nमहा-जी.आय.एस पोर्टल बी.पी.एम.एस. पोर्टल नगरपरिषद वेबसाईट शहरी पथ विक्रेता पोर्टल\nकायदे धोरण नियम स्थायी निदेश\nआपले सरकार सेवा हमी कायदा महा योजना तक्रार निवारण माहितीचा अधिकार संयुक्त नागरी सेवा पोर्टल\nअंतिम पुनरावलोकन आणि सुधारणा : ०५-१२-२०२१\nएकूण दर्शक : १३१२०३\nप्रकाशन हक्क © २०१७ , नगर विकास विभाग, महाराष्ट्र शासनाचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क सुरक्षित.\nहे वेब पोर्टल राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र , पुणे यांनी विकसित केले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh/discussion-on-congress-president-election-to-be-held-in-september-next-year-according-to-sources-pbs-91-2634087/", "date_download": "2021-12-05T07:50:19Z", "digest": "sha1:LG7H7TF4PL4LUZQSVVOHLOXHTLHKSQNP", "length": 19217, "nlines": 221, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Discussion on Congress president election to be held in September next year according to sources | काँग्रेस अध्यक्षपदाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर, 'या' महिन्यात निवडणूक होणार", "raw_content": "रविवार, ५ डिसेंबर, २०२१\nकाँग्रेस अध्यक्षपदाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर, 'या' महिन्यात निवडणूक होणार\nकाँग्रेस अध्यक्षपदाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर, ‘या’ महिन्यात निवडणूक होणार\nवरिष्ठ काँग्रेस नेत्यांनी पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष नसल्याचा मुद्दा उपस्थित करत यामुळे पक्षाचं नुकसान होत असल्याचा आरोप केला. हा मुद्दा काँग्रेसच्या आजच्या (१६ ऑक्टोबर) कार्यकारणीच्या बैठकीतही उपस्थित झाला.\nWritten By लोकसत्ता ऑनलाइन\nदिल्लीत काँग्रेसच्या अंतर्गत मतभेदांवर जोरदार खलबतं सुरू आहेत. अनेक वरिष्ठ काँग्रेस नेत्यांनी पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष नसल्याचा मुद्दा उपस्थित करत यामुळे पक्षाचं नुकसान होत असल्याचा आरोप केला. हा मुद्दा काँग्रेसच्या आजच्या (१६ ऑक्टोबर) कार्यकारणीच्या बैठकीतही उपस्थित झाला. यानंतर पक्षाने आता पुढील वर्षी सप्टेंबरमध्ये काँग्रेस अध्यक्ष पदासाठी निवडणुका घेण्याचं ठरवलं आहे, अशी माहिती सूत्रांनी दिलीय.\nअध्यक्षपदाची निवडणूक आणि सदस्यता अभियानाची अधिकृत घोषणा बाकी असली तरी ती केवळ औपचारिकता असल्याचंही सांगितलं जातंय. २०१९ मध्ये राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तेव्हापासून सोनिया गांधी यांनीच आतापर्यंत अंतरिम अध्यक्ष म्हणून काम पाहिलंय. देशातील काही राज्यांच्या आगामी विधानसभा निवडणुका होईपर्यंत सोनिया गांधीच अध्यक्षपदी राहणार आहेत. या निवडणुकांनंतरच काँग्रेसच्या नव्या अध्यक्षपदाची निवडणूक होईल.\n“इंदिरा गांधींच्या काळात ‘नाही’ म्हणण्याची मुभा होती, पण आता काँग्रेसमध्ये…”, गुलाम नबी आझाद यांचा पक्षनेतृत्वावर निशाणा\n“मी कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही, पण….;” कंगना रणौतचं उत्तर प्रदेश निवडणुकांबद्दल महत्वाचं विधान\nनागालँडमध्ये गोळीबारात १३ नागरिकांचा मृत्यू ; राहुल गांधींचा भारत सरकारला संतप्त सवाल, म्हणाले…\nराजधानी दिल्लीत ओमायक्रॉनचा शिरकाव; देशात नव्या व्हेरिएंटने बाधित पाचवा रुग्ण सापडला\nआगामी विधानसभा निवडणुकांनंतरच काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक\nकार्यकारणीच्या बैठकीत पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक कधी घ्यायची यावर चर्चा झाली. मात्र, बहुसंख्य लोकांनी लगेच ही निवडणूक घेण्याला विरोध केला. सध्या पंजाब, उत्तर प्रदेश, गुजरात आणि गोव्याच्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या तयारीकडे लक्ष द्यावं, असंच त्यांचं म्हणणं होतं. आत्ताच पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक घेतल्यास निवडणुकांच्या तयारीवर याचा परिणाम होईल, असंही मत व्यक्त करण्यात आलं.\nकार्यकारणीतील बहुतांश सदस्यांनी नव्या अध्यक्षपदासाठीची निवडणूक होण्याआधी सदस्यता अभियान आणि स्थानिक पातळीपासून वरिष्ठ पातळीपर्यंतच्या निवडणुका घेण्याचं मत व्यक्त केलं. मात्र, या निवडणुका डिसेंबर २०२२ पर्यंत न घेण्याचंही मत व्यक्त करण्यात आलं.\nहेही वाचा : दिल्लीत काँग्रेसच्या कार्य समितीच्या बैठकीला सुरुवात, काँग्रेस अध्यक्ष निवडीबाबत काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष\n“मीच काँग्रेसची अध्यक्षा आहे”\nदरम्यान, विविध राज्यांमधील काँग्रेसमधील गोंधळादरम्यान शनिवारी सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस कार्यकारिणीची (CWC) बैठक झाली. पूर्णवेळ अध्यक्षपदाची मागणी करणाऱ्या काँग्रेस नेत्यांचे नाव न घेता, सोनिया गांधी यांनी त्या काँग्रेसची स्थायी अध्यक्ष असल्याचे म्हणत विरोधकांना उत्तर दिले आहे.\nसोनिया गांधी म्हणाल्या, “मी नेहमीच स्पष्टतेचे कौतुक केले आहे, माध्यमांद्वारे माझ्याशी बोलण्याची गरज नाही. आपण सर्वांनी प्रामाणिक चर्चा करूया. आम्ही ३० जूनपर्यंत काँग्रेसच्या नियमित अध्यक्षांच्या निवडीचा रोडमॅप अंतिम केला होता, पण करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मुदत अनिश्चित काळासाठी वाढवण्यात आली. आज स्पष्टता आणण्याची संधी आहे.”\n“आम्हाला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागेल, पण जर आपण एकजूट आणि शिस्तबद्ध राहिलो आणि केवळ पक्षाच्या हितावर लक्ष केंद्रित केले तर मला खात्री आहे की आम्ही चांगले काम करू,” असंही सोनिया गांधी म्हणाल्या.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nमराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.\nखोबऱ्याच्या तेलाचा वापर टूथपेस्टमध्ये करणे शक्य\n“इंदिरा गांधींच्या काळात ‘नाही’ म्हणण्याची मुभा होती, पण आता काँग्रेसमध्ये…”, गुलाम नबी आझाद यांचा पक्षनेतृत्वावर निशाणा\n“प्रत्येक माणसाला बजावून एकच सांगायचं…लढ”, प्रसाद ओकची पोस्ट व्हायरल\nVideo : बुलढाण्यातील वस्तीत शिरला वाघ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण\nबाबा रामदेव यांच्याकडून जाणून घ्या, ‘या’ ४ योगासनांमुळे रक्तदाब कसा नियंत्रित होईल\nनागालँडमध्ये गोळीबारात १३ नागरिकांचा मृत्यू ; राहुल गांधींचा भारत सरकारला संतप्त सवाल, म्हणाले…\n“मी कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही, पण….;” कंगना रणौतचं उत्तर प्रदेश निवडणुकांबद्दल महत्वाचं विधान\nनीरज चोप्रा बनला चिमुकल्यांचा ‘भालाफेक प्रशिक्षक’; त्यावर पंतप्रधान मोदी म्हणाले, “हे पाहून…”\n५२ लाखांचा घोडा, ९ लाखांची मांजर; २०० कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी सुकेश चंद्रशेखरची जॅकलिनवर उधळपट्टी\nराजधानी दिल्लीत ओमायक्रॉनचा शिरकाव; देशात नव्या व्हेरिएंटने बाधित पाचवा रुग्ण सापडला\nओमायक्रॉनचा धोका अन् देशात महिन्याभरात २५ लाख लग्न; आरोग्य तज्ज्ञांनी दिला इशारा, म्हणाले…\n“Omicron मुळे जानेवारीत करोनाची तिसरी लाट येणार, पण…”; अभ्यासातून समोर आली दिलासादायक माहिती\nपहिल्या पत्नीवर फरहान अख्तरचे होते जीवापाड प्रेम, ‘या’ अभिनेत्याच्या भावामुळे मोडला १९ वर्षांचा संसार\nPHOTOS : IPL २०२२ पूर्वी मुंबई इंडियन्सनं संघाबाहेर केलेले २० क्रिकेटपटू; ‘हे’ दोघे आहेत मराठी\nPhotos : मुंबईत गेट वे ऑफ इंडियाजवळ जगातील सर्वात मोठा राष्ट्रध्वज, १४०० किलोच्या तिरंग्याचे खास फोटो\nनागालँडमध्ये मध्यरात्री गोळीबार, १३ नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू; केंद्रीय गृहमंत्र्यांनी व्यक्त केला घटनेवर संताप\n‘या’ राज्यानं करून दाखवलं; मिळवला सर्वप्रथम पूर्ण लसीकरण करण्याचा मान\nतीर्थयात्रा योजनेवरून पी चिदंबरम यांचा केजरीवालांवर निशाणा; म्हणाले, “आप भाजपाचंच….”\nफेसबुक, गूगल इंडियाचा जाहिरात महसूल सर्वाधिक ; भारतीय प्रसार माध्यमेही उत्पन्नात मागे\nअनुच्छेद ३७० होता, तेव्हा काश्मीरमध्ये शांतता होती काय ; केंद्रीय गृहमंत्री शहा यांचा विरोधकांना सवाल\nपाकव्याप्त काश्मीरमधील शारदा यात्रा पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya/ulata-chashma/government-policy-awards-trekking-plant-harness-akp-94-2567934/", "date_download": "2021-12-05T07:45:27Z", "digest": "sha1:LNBBDIHVAT2XTCSM4DARTL5EKWTVYTGW", "length": 17660, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Government Policy Awards Trekking plant Harness akp 94 | साहसाला निर्बंध", "raw_content": "रविवार, ५ डिसेंबर, २०२१\nतेवढ्यात तो उठून बसलाच. कोणतेही हाड मोडलेले नाही हे दिसल्यावर काकू कडाडल्या.\nWritten By लोकसत्ता टीम\n‘कडकडकड’ असा मोठा आवाज व पाठोपाठ ‘आई गं’ अशी किंकाळी ऐकून काकू व तात्या धावतच घरातून बाहेर आले. बघतात तर काय, अंगणातल्या वडाची एक मोठी फांदी तुटून खाली पडलेली व त्याच्या बाजूला बंड्या निपचित पडलेला. लगेच आजूबाजूचे लोक धावले. बंड्याला उचलून घरात आणले. शेजारचे नाना मात्र रागाने बघत होते. त्यांच्याकडे तुच्छतेचा कटाक्ष टाकत काकूंनी मुलाला चाचपले. तेवढ्यात तो उठून बसलाच. कोणतेही हाड मोडलेले नाही हे दिसल्यावर काकू कडाडल्या. ‘तरी मी दहांदा सांगत होते. पेपरातल्या बातम्या वाचून वेडेपणा करू नको म्हणून. म्हणे साहसी पर्यटन अरे, या काय अंगणात करायच्या गोष्टी आहेत का अरे, या काय अंगणात करायच्या गोष्टी आहेत का भोग आता कर्माची फळं’. काकूंचा दांडपट्टा थांबणार नाही हे लक्षात येताच शेजारी एकेक करून सटकले. थोडा हुरूप आल्यावर खरचटलेल्या ठिकाणी मलम लावत बंड्या बोलता झाला. ‘मग मी तरी काय करू भोग आता कर्माची फळं’. काकूंचा दांडपट्टा थांबणार नाही हे लक्षात येताच शेजारी एकेक करून सटकले. थोडा हुरूप आल्यावर खरचटलेल्या ठिकाणी मलम लावत बंड्या बोलता झाला. ‘मग मी तरी काय करू दीड वर्ष होत आले घरात बसून. साहसी खेळांना मान्यता मिळाल्याचे वाचल्यावर सारे साहित्य भरून लोणावळ्याला गेलो तर तिथून पोलिसांनी हाकलून लावले. मग माथेरानला जायला निघालो तर खालीच अडवले. किमान मलंगगडाचा ट्रेक करावा म्हणून गेलो तर तिथेही पोलिसांच्या दंडुक्याचा प्रसाद फुकटात मिळाला. अहो, सरकारच्याच धोरणाचा पुरस्कार करायला निघालो असे सांगून बघितले तर ‘जास्त शानपणा नाय’ असे सांगून परत पाठवले. कदाचित एकटा आहे म्हणून हटकत असतील असे वाटून मित्रांना घेऊन सिंहगडावर गेलो तर तिथेही अडवले. खेळायला बंदी असताना सरकारने धोरण तरी कशाला जाहीर करावे दीड वर्ष होत आले घरात बसून. साहसी खेळांना मान्यता मिळाल्याचे वाचल्यावर सारे साहित्य भरून लोणावळ्याला गेलो तर तिथून पोलिसांनी हाकलून लावले. मग माथेरानला जायला निघालो तर खालीच अडवले. किमान मलंगगडाचा ट्रेक करावा म्हणून गेलो तर तिथेही पोलिसांच्या दंडुक्याचा प्रसाद फुकटात मिळाला. अहो, सरकारच्याच धोरणाचा पुरस्कार करायला निघालो असे सांगून बघितले तर ‘जास्त शानपणा नाय’ असे सांगून परत पाठवले. कदाचित एकटा आहे म्हणून हटकत असतील असे वाटून मित्रांना घेऊन सिंहगडावर गेलो तर तिथेही अडवले. खेळायला बंदी असताना सरकारने धोरण तरी कशाला जाहीर करावे अलमारीत पडून राहिलेल्या माझ्या ‘हार्नेस’चा कुबट वास यायला लागला. ट्रेकिंगचा रोप, मिटन सारे उंदरांनी कुरतडले. मग घरातल्या वडाच्या झाडावर थोडाफार सराव केला तर बिघडले कुठे अलमारीत पडून राहिलेल्या माझ्या ‘हार्नेस’चा कुबट वास यायला लागला. ट्रेकिंगचा रोप, मिटन सारे उंदरांनी कुरतडले. मग घरातल्या वडाच्या झाडावर थोडाफार सराव केला तर बिघडले कुठे’ बोलताना बंड्याचे फुरफुरते बाहू बघून काकू नरमल्या. तेवढ्यात बेल वाजली. दार उघडले तर पालिकेचा कर्मचारी उभा. विनापरवानगीने झाडाची शाखा तोडली म्हणून गुन्हा का दाखल करण्यात येऊ नये अशा आशयाची नोटीस बघून काकू भडकल्या. ‘हे नक्कीच त्या नानाचे कारस्थान. मोठा आला पर्यावरणप्रेमी. खवचट लेकाचा.’ मग तात्या व बंड्याचे दोन दिवस पालिकेत चकरा मारण्यात गेले. अधिकाऱ्यांची कशीबशी समजूत काढल्यावर प्रकरण निस्तारले पण तोडलेली फांदी उचलून नेण्याचा खर्च पालिकेने वसूल केलाच. काही दिवस शांततेत गेल्यावर बंड्याला स्वस्थ बसवेना. ट्रेकचे, पावसाळी पर्यटनाचे ठिकठिकाणचे व्हिडीओ बघून त्याचे बाहू पुन्हा फुरफुरू लागले. काकू व तात्या त्याला बाहेर जाऊ देईनात’ बोलताना बंड्याचे फुरफुरते बाहू बघून काकू नरमल्या. तेवढ्यात बेल वाजली. दार उघडले तर पालिकेचा कर्मचारी उभा. विनापरवानगीने झाडाची शाखा तोडली म्हणून गुन्हा का दाखल करण्यात येऊ नये अशा आशयाची नोटीस बघून काकू भडकल्या. ‘हे नक्कीच त्या नानाचे कारस्थान. मोठा आला पर्यावरणप्रेमी. खवचट लेकाचा.’ मग तात्या व बंड्याचे दोन दिवस पालिकेत चकरा मारण्यात गेले. अधिकाऱ्यांची कशीबशी समजूत काढल्यावर प्रकरण निस्तारले पण तोडलेली फांदी उचलून नेण्याचा खर्च पालिकेने वसूल केलाच. काही दिवस शांततेत गेल्यावर बंड्याला स्वस्थ बसवेना. ट्रेकचे, पावसाळी पर्यटनाचे ठिकठिकाणचे व्हिडीओ बघून त्याचे बाहू पुन्हा फुरफुरू लागले. काकू व तात्या त्याला बाहेर जाऊ देईनात मग त्याने पुन्हा वडाचाच आधार घेतला. घरचे नाही नाही म्हणत असताना त्याचे साहसी खेळ सुरू झाले. कधी टोक गाठणे, तिथून सळसळत्या पानांमधून वाट काढत रोपच्या साहाय्याने खाली उतरणे, पारंब्यांना लटकत लांब झोके घेणे. हळूहळू त्याच्या कसरतीची चर्चा आजूबाजूला पसरू लागली व अनेक मुले त्या बघायला झाडाखाली जमू लागली. या लोकप्रियतेमुळे बंड्या खुशीत होता. एक दिवस त्याचे ‘खेळ’ सुरू असतानाच पोलिसांची गाडी आली. ती पाहताच सारे पळाले. बंड्याला मात्र पोलीस घेऊन गेले. बेकायदा गर्दी जमवली म्हणून बंड्यावर आपत्ती व्यवस्थापन कलमान्वये गुन्हा दाखल केला गेला.\nतात्यांनी जामीन भरल्यावर दोघे घरी येताच काकूंचा थयथयाट सुरू झाला. ‘ही नक्कीच त्या नानाची करामत’ असे म्हणत त्यांनी बंड्याने मोठ्या कष्टाने जमवलेले साहसी खेळाचे साहित्य शेजारी नानांच्या अंगणात फेकायला सुरुवात केली.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या ब��तम्या मिळवा.\nमराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.\n“इंदिरा गांधींच्या काळात ‘नाही’ म्हणण्याची मुभा होती, पण आता काँग्रेसमध्ये…”, गुलाम नबी आझाद यांचा पक्षनेतृत्वावर निशाणा\n“प्रत्येक माणसाला बजावून एकच सांगायचं…लढ”, प्रसाद ओकची पोस्ट व्हायरल\nVideo : बुलढाण्यातील वस्तीत शिरला वाघ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण\nबाबा रामदेव यांच्याकडून जाणून घ्या, ‘या’ ४ योगासनांमुळे रक्तदाब कसा नियंत्रित होईल\nनागालँडमध्ये गोळीबारात १३ नागरिकांचा मृत्यू ; राहुल गांधींचा भारत सरकारला संतप्त सवाल, म्हणाले…\n“मी कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही, पण….;” कंगना रणौतचं उत्तर प्रदेश निवडणुकांबद्दल महत्वाचं विधान\nनीरज चोप्रा बनला चिमुकल्यांचा ‘भालाफेक प्रशिक्षक’; त्यावर पंतप्रधान मोदी म्हणाले, “हे पाहून…”\n५२ लाखांचा घोडा, ९ लाखांची मांजर; २०० कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी सुकेश चंद्रशेखरची जॅकलिनवर उधळपट्टी\nराजधानी दिल्लीत ओमायक्रॉनचा शिरकाव; देशात नव्या व्हेरिएंटने बाधित पाचवा रुग्ण सापडला\nओमायक्रॉनचा धोका अन् देशात महिन्याभरात २५ लाख लग्न; आरोग्य तज्ज्ञांनी दिला इशारा, म्हणाले…\n“Omicron मुळे जानेवारीत करोनाची तिसरी लाट येणार, पण…”; अभ्यासातून समोर आली दिलासादायक माहिती\nपहिल्या पत्नीवर फरहान अख्तरचे होते जीवापाड प्रेम, ‘या’ अभिनेत्याच्या भावामुळे मोडला १९ वर्षांचा संसार\nPHOTOS : IPL २०२२ पूर्वी मुंबई इंडियन्सनं संघाबाहेर केलेले २० क्रिकेटपटू; ‘हे’ दोघे आहेत मराठी\nPhotos : मुंबईत गेट वे ऑफ इंडियाजवळ जगातील सर्वात मोठा राष्ट्रध्वज, १४०० किलोच्या तिरंग्याचे खास फोटो\nVideo : अमित ठाकरेंचं राज्यातील जनतेला आवाहन; म्हणाले, “येत्या ११ डिसेंबरला…\nनागालँडमध्ये मध्यरात्री गोळीबार, १३ नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू; केंद्रीय गृहमंत्र्यांनी व्यक्त केला घटनेवर संताप\n“जगातील सर्वोत्तम बाबा”, विनोद दुआ यांच्या निधनानंतर मुलीची भावनिक पोस्ट\n‘या’ राज्यानं करून दाखवलं; मिळवला सर्वप्रथम पूर्ण लसीकरण करण्याचा मान\nIND vs NZ : शाब्बास रे पठ्ठ्या.. एजाजचा पराक्रम पाहून शरद पवारही झाले खूश; म्हणाले, ‘‘मुंबईत जन्मलेला आणि…”\nजागतिक मृदा दिवस २०२१: जाणून घ्या इतिहास, महत्व, आणि थीम", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.thosprahar.com/give-priority-to-strengthening-health-system-in-rural-areas/", "date_download": "2021-12-05T07:09:49Z", "digest": "sha1:2HWWZCMSIK6J4LNEJQQTIOUKJDAN5ZVS", "length": 10838, "nlines": 106, "source_domain": "www.thosprahar.com", "title": "'ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था बळकटीकरणास प्राधान्य द्या'... - ThosPrahar News | Thos Nirbhid Marathi Batmya", "raw_content": "\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nवस्त्रहरणाच्या सीन शूटिंग नंतर ढसाढसा रडली द्रौपदी..पहा काय होत कारण..\nघाबरू नका हे आहेत उपाय आणि उपचार..\nअमळनेर: दामिनी पथकाचे मुंदडा विद्यालयात समुपदेशन..सर्व शाळांना देणार भेट..\nअमळनेर: एकतास येथे पिक नियोजनाची जलमिञांची गावसभा संपन्न..\nअमळनेर: सोनू भटू चौधरी यांची जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी व अंमळनेर तालुकाध्यक्ष छोटू रमेश चौधरी यांची निवड..\nमुख्यपेज/Aurangabad/‘ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था बळकटीकरणास प्राधान्य द्या’…\n‘ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था बळकटीकरणास प्राधान्य द्या’…\n‘ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था बळकटीकरणास प्राधान्य द्या’…\nऔरंगाबाद : ग्रामीण आरोग्य केंद्रे व प्राथमिक आरोग्य केंद्रांची उभारणी, दुरूस्ती यावर लक्ष देऊन ग्रामीण आरोग्य यंत्रणा बळकटीकरणाकडे लक्ष देण्याचे निर्देश ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी विभागीय आयुक्त कार्यालयातील कोरोनाविषयक आढावा बैठकीत प्रशासनाला दिले. ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था बळकटीकरणासाठी अद्ययावत रुग्णवाहिका, वैद्यकीय सेवा-सुविधांसह ग्रामीण आरोग्य केंद्रे व प्राथमिक आरोग्य केंद्रांत रुग्णास सर्व उपचार मिळावेत यासाठी प्रस्तावित आहेत.\nयावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष एल.जी. गायकवाड, आरोग्य सभापती अविनाश गलांडे, बांधकाम सभापती किशोर गलांडे, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, उपायुक्त अविना��� गोटे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी तसेच आरोग्य यंत्रणेचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत जिल्ह्यातील आरोग्य सुविधा, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ग्रामीण रुग्णलय या विषयीचा सविस्तर आढावा संगणकीय सादरीकरणाद्वारे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके यांनी यावेळी सादर केला.\nमुकुंदवाडीत पाच वर्षांच्या मुलीवर अत्याचार, गुन्हा दाखल\nबाळाला जन्म दिल्यावर जन्मदाती पसार; दोन दिवसांनी आईविरुद्ध गुन्हा दाखल\nविहामांडवा येथे 202 लिटर हातभट्टी दारु जप्त\nफेसबुकवरील मैत्री पडली महागात, १९ लाखाला लागला चूना\nफेसबुकवरील मैत्री पडली महागात, १९ लाखाला लागला चूना\nनुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शासनास अहवाल सादर करा, राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे निर्देश\nठोसप्रहार न्यूज अँप डाउनलोड करा\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nअमळनेर : माईंड पार्लर मधील फलक, लोकांच्या चर्चेला उधाण…\nशशी थरूर यांचा 6 महिला खासदारांसोबत सेल्फी व्हायरल… कप्शनमुळे वादात..मागितली माफी…\nधक्कादायक: भाऊ झाला वैरी..अल्पवयीन बहिणीवरच केला भावांनी सतत बलात्कार..अल्पवयीन बहिणीवरच केला भावांनी सतत बलात्कार..गरोदर राहिल्यानंतर घटना उघडकीस..\nमहत्वाचे..पुरुषांच्या दाढी मुळे महिलांना जावे लागत आहे “या”आजाराला सामोरे..\nअमळनेर:अजून दोन तरुणी नेल्या पळऊन..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/future-minister", "date_download": "2021-12-05T08:37:41Z", "digest": "sha1:TVEQCR4DAQX7UHQ6ZN7KDU6WRRY6G7J3", "length": 12949, "nlines": 238, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nशिवसेना-भाजपच्या 6 दिग्गजांचा मंत्रिपदावर डोळा, औरंगाबादमधून कुणाची वर्णी लागणार\nताज्या बातम्या2 years ago\nराज्यात ऐन दिवाळीच्या पार्श्वभुमीवर आलेले विधानसभा निकालानंतर सत्ता स्थापनेची लगबग सुरू झाली. आता दिवाळीचे दिवे मंदावले आहेत, तरीही भाजप-शिवसेनेमधील सत्तेच्या वाटाघाटी सुरूच आहेत. ...\nमुख्यमंत्र्यांनी निकालाआधी घोषणा केलेल्या 7 मंत्र्यांचं काय झालं\nताज्या बातम्या2 years ago\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीच्या आधीच प्रचारसभांमध्ये 7 उमेदवारांना मंत्री (Future Minister of Fadnavis Ministry) करण्याची घोषणा केली होती. ...\nAurangabad | औरंगाबादमध्ये गाडीत प्रवासी भरण्यावरुन वाहन चालकांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी\nOmicron | दिल्लीत सापडलेला ओमिक्रॉन रुग्ण टांझानियामधून आल्याची माहिती\n, काय करावं आणि काय नाही; डॉ. भोंडवेंनी दिला सल्ला\nAurangabad | औरंगाबादमध्ये कोल्ड्रिंक्सची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात, नागरिकांनी पळवले बॉक्स\nसाहित्य संमेलनाचा आज पवारांच्या उपस्थितीत समारोप\nअवकाळी पावसानंतर डोंबिवलीत दाट धुक्याची चादर, हवेत गारवा\nताज्या बातम्या3 hours ago\nभाजपनंच 180 एमएलटी पाणीकपात पुणेकरांना सहन करायला लावली, जयंत पाटलांचं फडणवीसांना प्रत्युत्तर\nबीडमध्ये आगार प्रशासनाकडून आंदोलन उधळून लावण्याचा प्रयत्न; महिला कर्मचाऱ्यांना आश्रू अनावर\nJalana | नागरिकांनी कोव्हिड संदर्भातील नियम आणि सूचनांचं पालन करावं, राजेश टोपेचं आवाहन\nओमिक्रॉनबाधित रुग्ण महाराष्ट्रात आला तेव्हा विमानतळावर RTPCR सुविधा नव्हती – प्रदीप आवटे\nKiara Advani| रास्पबेरी पिंक लेहेंगा परिधान करुन कियारा अडवाणीने लावली इंटरनेटवर आग , लेहेंग्याची किंमत ऐकून अवाक व्हाल\nफोटो गॅलरी1 hour ago\nTravel Special : लग्नाआधी मित्रांसोबत चिल करायचंय मग ‘या’ खास ठिकाणी बॅचलर पार्टी करा\nFace Pack : हिवाळ्यात ‘हे’ घरगुती फेसपॅक त्वचेवरील चमक वाढवण्यास मदत करतील\nRasika Sunil Honeymoon | मालदिवच्या निळ्याशार समुद्रात रसिका सुनीलचे निवांत क्षण\nफोटो गॅलरी3 hours ago\nWinter Food : हिवाळ्यात दररोजच्या आहारामध्ये ‘या’ पदार्थांचा समावेश करणे फायदेशीर\nलाईफस्टाईल फोटो3 hours ago\nLavender Oil : निरोगी त्वचेसाठी अशा प्रकारे लॅव्हेंडर तेलाचा वापर करा, वाचा\nWinter Care : कोरडेपणामुळे चेहरा निस���तेज झाला आहे तर ‘हे’ घरगुती उपाय फायदेशीर\nChandra Darshan 2021: सूर्यग्रहणानंतरचे चंद्रदर्शन तुमचे नशीब बदलून टाकेल\nMars Transit Zodiac | आता वाईट काळ संपलाच म्हणून समजा , मंगळ ग्रह दिशा बदलणार, 4 राशींचे नशीब पालटणार\nफोटो गॅलरी18 hours ago\n4 Dec 2021 Surya Grahan 2021 Photos | वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाचे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल “हिरा है सदा के लिए”\nNagpur Omicron | विमाननं शारजहावरून आले प्रवासी, मनपानं पाठविलं विलगीकरणात, आमदार निवासात करण्यात आली सोय\nCongress: काँग्रेसशिवाय आघाडी होऊच शिकत नाही; ममतादीदींच्या ‘त्या’ विधानाचा पृथ्वीबाबांकडून एका वाक्यात निकाल\nआनंद महिंद्रांनी शेअर केली कोचीमधील सुंदर छायाचित्रे, नेटकरी म्हणाले खरच केरळ ही देवाची भूमी\nIND vs NZ : शुभमन गिलचा खणखणीत चौकार, वानखेडेवर ‘सचिन…सचिन…’चा जयघोष, पाहा नक्की काय झालं\nAurangabad | औरंगाबादमध्ये गाडीत प्रवासी भरण्यावरुन वाहन चालकांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी\nStudy Room Vastu | मुलांचं अभ्यासात मन लागत नाही मग वास्तुत हे बदल नक्की करा\nATM कार्ड घरीच विसरलात, बँक ऑफ बडोदाकडून कार्डशिवाय पैसे काढण्याची सुविधा, पण कशी\nPandu Marathi Movie: ‘पांडू’च्या कलाकारांकडून कोरोना नियमांचा भंग, रिपाइंची गुन्हे दाखल करण्याची मागणी\nOmicron | दिल्लीत सापडलेला ओमिक्रॉन रुग्ण टांझानियामधून आल्याची माहिती\nNagpur Jobs | आयटीतील विद्यार्थ्यांना आले सुगीचे दिवस, अभियांत्रिकी महाविद्यालयांत मुलाखती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/514678", "date_download": "2021-12-05T09:26:53Z", "digest": "sha1:QUPTNDTJB7Y73UOAFD4VUB66GWE3PA6I", "length": 2184, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"पश्चिम युरोप\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"पश्चिम युरोप\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१६:०९, ३ एप्रिल २०१० ची आवृत्ती\n३६ बाइट्सची भर घातली , ११ वर्षांपूर्वी\nसांगकाम्याने वाढविले: arz:اوروبا الغربيه\n१०:४२, १८ मार्च २०१० ची आवृत्ती (संपादन)\nXqbot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: war:Katundan nga Europa)\n१६:०९, ३ एप्रिल २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nArthurBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: arz:اوروبا الغربيه)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%87%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%8F%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%BE/", "date_download": "2021-12-05T07:49:57Z", "digest": "sha1:RQ2YVM5XTYX4C5RXQRR5OY72CPWQPQPA", "length": 9124, "nlines": 149, "source_domain": "policenama.com", "title": "इद्रीस एल्बा Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune Crime | पुण्याच्या आंबेगावातील खून प्रकरणातील ‘फरारी’ बीडमधून अटकेत;…\nACP Gajanan Tompe | पुण्यातील कोथरूड विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त गजानन टोम्पे यांची…\nPune ACP Transfers | पुण्यातील 6 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या \nCoronavirus : बॉलिवूड ते हॉलिवूड टॉम हॅक्स, कनिका कपूरसह ‘हे’ 10 स्टार्स…\nपोलीसनामा ऑनलाइन टीम - कोरोना व्हायरसनं अनेक स्टार्सना आपल्या कचाट्यात पकडलं आहे. बॉलिवूडपासून तर हॉलिवूडपर्यंत अनेक सेलेब्सो कोरोना पॉझिटीव निघाले आहेत. हे सर्व बाधित स्टार्स आता आयसोलेशनमध्ये आहेत. यात एकूण 10 कलाकारांचा समावेश आहे.…\nहॉलिवूड अभिनेता इद्रीस एल्बा आणि गेम ऑफ थ्रोन्स प्रसिध्द क्रिस्टोफर हिवजूला ‘कोरोना’ची…\nपोलीसनामा ऑनलाइन - हॉलिवूड स्टार टॉम हॅक्स आणि ओल्गा कुरीलेंको यांना कोरोनाची लागण झाली आहे. कालच माहिती समोर आली होती की, गेम ऑफ थ्रोन्स सीरिजमधील प्रसिद्ध अभिनेता क्रिस्तोफर हिज्जू (Kristofer Hivju) हा देखील कोरोनाचा शिकार झाला आहे.…\nShah Rukh khan | देवदासची शूटिंग करत असताना शाहरूख खान होता…\n83 Trailer Out | स्वातंत्र्यानंतर परदेशाच्या भूमीवर…\nAnemia | ‘ही’ 5 लक्षणे पुरुषांमध्ये गंभीर…\nSapna Chaudhary | सपना चौधरीच्या ‘या’ गाण्याने…\nMiesha Iyer | मायशा अय्यर आणि ईशान सेहगालचा हाॅटेलच्या…\nOmicron Covid Variant | ओमायक्रॉनमुळे चिंता वाढली; दक्षिण…\nLife Insurance | लाईफ इन्श्युरन्स घेताना कधीही करू नका…\nDevendra Fadnavis | काँग्रेस वगळून देशात आघाडी करण्याला शरद…\nIncome Tax Return File | 31 डिसेंबरपूर्वी उरकून घ्या…\nPune Crime | पुण्याच्या आंबेगावातील खून प्रकरणातील…\nACP Narayan Shiragavkar | सहाय्यक पोलिस आयुक्त नारायण…\nACP Gajanan Tompe | पुण्यातील कोथरूड विभागाचे सहाय्यक पोलिस…\nPune ACP Transfers | पुण्यातील 6 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या…\nLink PAN to LIC Policies | LIC ने आपल्या ग्राहकांसाठी आणली…\nअवघे 7 हजार देऊन खरेदी करा जास्त मायलेजच्या TVS Sport चे…\nPune Crime | पुण्यात PMPML बस आदळल्याने प्रवाशाच्या मणक्यात…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nAhmednagar Crime | शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा…\nHow To Become Crorepati | फक्त 15,000 रुपये महिना गुंतवणुकीतून बनू…\nSatara District Bank | सातारा जिल्हा बँकेत वेगळंच चित्र \nHanuma Vihari | टीम इंडियाने दुर्लक्षित केलेल्या हनुमा विहारीची…\nSourav Ganguly | सौरव गांगुलींच्या टीमवर सचिव जय शहांची बॉलिंग पडली भारी, फक्त एका रनाने पराभव\nPune Crime | पुण्यात PMPML बस आदळल्याने प्रवाशाच्या मणक्यात गॅप, बस चालकाविरुद्ध FIR\n शाळेत जाताना दोन सख्ख्या भावांना बसनं चिरडलं, एकाचा जागीच मृत्यू तर दुसऱ्याची मृत्यूशी संघर्ष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/59201", "date_download": "2021-12-05T07:52:51Z", "digest": "sha1:DIVOLHTLBEGBDR45YPTAUIXEDHWPQ3IO", "length": 18860, "nlines": 168, "source_domain": "www.maayboli.com", "title": "पंचममॅजिक कार्यक्रम २७ जुन २०१६ | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /पंचममॅजिक कार्यक्रम २७ जुन २०१६\nपंचममॅजिक कार्यक्रम २७ जुन २०१६\nदरवर्षी वारीला जाणार्‍या वारकर्‍याला जसे\n\"पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान\nयातच स्वर्गीय सुखाचा आनंद मिळतो त्याचप्रमाणे पंचममॅजिकची वारी आम्हा पंचमप्रेमींकरता स्वरांची पंढरी आहे.\nपुढे लिहीण्यापूर्वी या आधी पंचम मॅजीक संस्थेविषयी मी थोडे लिहीले होते तेही इथे बघता येईल. http://www.maayboli.com/node/11300\nया वर्षी एक नविन प्रथा पाडली ती म्हणजे पंचममॅजिक जे कॅलेंडर देते ते जुन ते जुन असेल. कार्यक्रमाची सुरुवात उस्ताद तौफिक कुरेशी यांच्या सहभागापासुन झाली व मैफिलीला पहिले रिंगण पडले. उस्ताद अल्लारखा, उस्ताद झाकीर हुसेन, पं. शिवकुमार शर्मा, पं. हरीप्रसाद चौरसीया यांसारख्या मातब्बर पण पाय जमिनीवर असलेल्या कलाकारांच्या पठडीतील उस्ताद तौफिक कुरेशी यांनी मला उस्ताद म्हणु नका असे सांगुन अनौपचारीक गप्पांना सुरुवात केली. त्यांच्या लहानपणच्या आठवणी सांगत कार्यक्रम बहरत गेला व पंचमच्या श्वासावरील नियंत्रणाने मी कसा प्रभावीत झालो होतो हे सांगत त्यांनी एक डेमो पण दिला. तौफिकजींनी त्यांच्या पंचम यांनी बनवलेल्या आवडत्या ७ वेगवेगळ्या गाण्यांचे ओळख करुन देतान मधेच प्रत्यक्ष वाजवुन सहभाग घेतला व रसिक त्या स्वरोत्सवात न्हाऊन निघाले. मधे एक आठवण सांगताना ते म्हणाले की पंचम इतका महान होता की त्याला कुणाचा कसा कधी उपयोग करुन घ्यायचा हे बरोब्बर माहीत होते. त्याच बरोबर मोठे मोठे कलाका सुध्दा बिनदिक्कतपणे तिथे जा���न एखादाच पीस वाजवायला नखरे करत नसत. पं. शिवकुमार शर्मा यांनी एका गाण्यात फक्त एक तरारम तरारम सारखा बीट दिला आहे. (ओ मेरे दिल के चैन) तसेच एकदा तबल्यावर एकच आर्टीस्ट होता व पंचमला दोन तबल्याचा आवाज हवा होता, तेव्हा पं. शिवकुमार शर्मा यांनी त्या गाण्यासाठी तबला वाजवला आहे. (शोलेमधला भग धन्नो भागमधला बॅकग्राऊंडचा तबला) रसिक प्रेक्षकांच्या व संयोजकांच्या आग्रहाला मान देऊन उस्ताद तौफीक कुरेशी यांनी सोलो परफॉर्मन्स पण दिला ज्यात त्यांनी प्रेक्षकांना पण सहभागी करुन घेतले.\nत्यानंतर मध्यंतराच्या आधी सुनिल अवचट व अश्विन श्रीनिवासन यांनी दोनच गाणी बासरीवर वाजवुन हलक्या सरी आणल्या. त्यानंतर नुकतेच दादासाहेब फाळके फिल्म फाउंडेशन अ‍ॅवॉर्ड मिळालेले रवि सुंदरम यांनी थोडीशी माहिती दिली व ४ जानेवारीला वाद्यांसह हजेरी लावण्यासे आश्वासनही दिले.\nमध्यंतरानंतर मात्र मुसळधार सरींप्रमाणे पंचमचे संगीत कोसळत राहीले. आशा भोसले यांच्या समवेत गेले ३० वर्श काम करणारे सचिन जांभेकर यांची ओळख करुन देण्यात आली व त्यानंतर त्यांनी संपूर्ण टिळक स्मारकचा हॉल स्वरतालाने भिजवुन टाकला. पंचमच्या गाण्यातील गमतीजमती सांगतानाच त्यांनी पेटीवर ते वाजवुन दाखवले. ते जी पेटी वाजवत होते ती स्वतः पंचम अर्थात आरडी बर्मन यांची पेटी आशा भोसले यांनी त्यांना भेट दिली आहे.\nपंचम यांनी किती महान काम केले आहे हे सांगताना त्यांनी एकच उदाहरण दिले. लताबाईंनी नुसते 'नाम गुम जायेगा' या गाण्याची सुरुवात करुन नुसते नाम म्हणले की आमच्याकडे दिवाळी होते. काय उपमा आहे खरच.\nपंचमच्या गाण्यामधील चढउतार तसेच त्यातील असलेल्या पॉजलाही किती महत्व आहे हे सांगताना त्यांनी त्या त्या गाण्यांचा झलका वाजवुन ती जागा दाखवुन दिली. ते दाखवतानाही पंचम किती महान होता व हा फक्त माझा या गाण्याकडे बघण्याचा दृष्टीकोन होता व तुम्हा रसिकांना त्यात आणखी काही दिसले असेल तर सांगा असाच अ‍ॅप्रोच होता. आरडीच्या दु:खाची किनार असलेल्या, हॅपी मुड असलेल्या, भयानक सुरावट असलेल्या व साध्या कुठल्याही संगितप्रेमीला कळणार्‍या अशा निरनिराळे रंग असलेल्या एकापेक्षा एक गाण्यांचे सादरीकरण त्यांनी पेटीवर केले. त्यात चंद्रभागे स्नान म्हणजे 'ये प्यार हमे किस मोडपे ले आया' हे संपूर्ण गाणे त्यांनी सादर केले. सुरुवातीला हळुवारपणे असलेले हे गाणे हळुहळु वर जाते. ते वाजवताना सुध्दा कशी दमछाक होते हे त्यांनी दाखवले.\nथोडक्यात अत्यंत अप्रतिम असा कार्यक्रम होता. स्वर्गीय अनुभव घेताना उस्ताद तौफिक कुरेशी यांनी सुरु केलेल्या पुष्पक विमानाचे नंतर सचिन जांभेकर यांनी सारथ्य केले व स्वर्गातील पंचमकडे सर्व रसिक वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन आले.\nया कार्यक्रमाची सांगता \"नाम गुम जायेगा, चेहेरा ये बदल जायेगा\" या गाण्याने झाली. \"गर याद रहे\" असे म्हणायची आवश्यकताच नाहीये.\nपंचम मॅजिक हा पंचमवेड्यांचा ग्रुप गेले अनेक वर्ष सातत्याने हा कार्यक्रम RD Burman यांच्या जयंती पुण्यतिथीला टिळक स्मारकला करता आहे. या कार्यक्रमाची कुठेही जाहीरात होत नाही व First come first server तत्वावर त्यांच्या ऑफीसमधे याची तिकीटे मिळतात.\nइथेही काही जुन्या कार्यक्रमांची झलक बघता येईल.\nकाल खरच खूपच अप्रतीम झाला कार्यक्रम.\nसचिन जांभेकरने तर पेटीचं पूर्णपणे सिंथमध्येच रुपांतर केलं होतं. प्रत्येक गाण्यातला सूर अन सूर ,शब्द अन शब्द त्याने पेटीवर वाजवुन दाखवला. अगदी केरो मामा सारखं ऑफबीट गाणं सुध्दा.निव्वळ कमाल. शिवाय त्याने काही पंचमच्या गाण्याचे ट्रॅक्स ऐकवुन त्यातली सौंदर्यस्थळं दाखवून दिली ते पण मस्त होतं.\nमुख्य म्हणजे तौफिकजी आणि सचिन दोघांनीही सर्व रसिकांनाही सहभाग घ्यायला लावला हे कालच्या कार्यक्रमाचं अजुन एक वैशिष्ट्य.\nशिवाय सचिनने सांगितलेला आशाताईंनी पंचमची पेटी त्याला भेट दिल्याचा किस्सा पण भारी होता.त्याच पेटीतूनच काल त्याने कमाल दाखवली आपली.\nवाहत्या पानावरून इथे हलवले ते\nवाहत्या पानावरून इथे हलवले ते चांगले झाले. फोटो असले तर पाहायला आवडतील.\nअरे वा, खूपच मस्त ...\nअरे वा, खूपच मस्त ...\nसाध्या कुठल्याही संगितप्रेमीला न कळणार्‍या >>> यात न नकोय का \nधन्यवाद माधव. बदल करतो. बाकी\nधन्यवाद माधव. बदल करतो.\nबाकी सार्‍यांचे पण धन्यवाद.\nव्वा व्वा, खुप मस्त..\nव्वा व्वा, खुप मस्त..\nपुढच्या वेळेस कार्यक्रम होण्याअगोदर कळवशील का \nछान, पुढच्या वेळेस कार्यक्रम\nपुढच्या वेळेस कार्यक्रम होण्याअगोदर कळवशील का म्हणजे कळव (च) >>>> +१११\nहो नक्की कळवेन हर्षद. २७ जुन\nहो नक्की कळवेन हर्षद. २७ जुन व ४ जानेवारी या तारखा लक्षात ठेव.\n परत एकदा वाचून छोट्या छोट्या चुका जरा दुरुस्त करणार का\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maxmaharashtra.com/bs-politics/mayawati-appeals-brahmin-community-to-support-her-in-up-elections-955481", "date_download": "2021-12-05T07:31:49Z", "digest": "sha1:CNHQ34ATODCEP4YBXM3Z4WYMTHXXJIAZ", "length": 6599, "nlines": 79, "source_domain": "www.maxmaharashtra.com", "title": "मायावतींचे पुन्हा सोशल इंजिनीअरिंग, ब्राह्मण संमेलन भरवणार", "raw_content": "\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nHome > Politics > मायावतींचे पुन्हा सोशल इंजिनीअरिंग, ब्राह्मण संमेलन भरवणार\nमायावतींचे पुन्हा सोशल इंजिनीअरिंग, ब्राह्मण संमेलन भरवणार\nउ. प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या तयारीला सर्वच पक्ष लागले आहेत. पुन्हा एकदा सत्तेत येण्यासाठी बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनीही तयारी सुरू केली आहे. मायावती यांनी पुन्हा एकदा सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग उ. प्रदेशात करण्याचा निर्णय घेतला आहे. ब्राह्मण समाजाला आवाहन कऱण्यासाठी मायावती यांनी 23 जुलै रोजी अयोध्येमध्ये ब्राह्मण संमेलन आयोजित केले आहे. पुन्हा सत्ता मिळाली तर ब्राह्मण समाजाचे हित जपले जाईल असेही आश्वासन मायावती यांनी दिले आहे.\n\"मला विश्वास आहे की आता ब्राह्मण समाज भाजपच्या भुलथापांना बळी पडून येत्या निवडणुकांमध्ये त्यांना मतदान करणार नाही. ब्राह्मण समाजापर्यंत पोहोचण्यासाठी बसपाचे सरचिटणीस एस.सी. मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली 23 जुलैला ब्राह्मण संमेलनापासून बसपा संपर्क अभियान सुरू करणार आहे. सत्तेत आल्यास ब्राह्मण समाजाचे हित जपले जाईल\" असे मायावती यांनी म्हटले आहे.\nब्राह्मण समाजाने दलित समाजाप्रमाणे बसपाच्या सोबत राहावे, असे आवाहन मायावती यांनी केली आहे. भाजपचे मनी पॉवरचा कितीही वापर केला तरी दलित समाजाने आपली साथ कधीही सोडली नाही, असेही मायावती यांनी म्हटले आहे. 2007 प्रमाण��� आताही ब्राह्मण समाजाने आपल्याला साथ द्यावी असे आवाहन मायावती यांनी केले आहे.\nकाय आहे मायावती यांचे सोशल इंजिनिअरिंग\nउ. प्रदेशमध्ये 2007च्या विधानसभा निवडणुकीत मायावती यांनी ब्राह्मण समाजातील 85 जणांना उमेदवारी दिली होती. मायावती यांना मिळालेल्या यशात त्यांच्या या जातीय समीकरणाचा मोठा वाटा होता, असे सांगितले जाते. मायावती यांना त्या निवडणुकीत दलित समाजाची 21 टक्के मते मिळाली होती तर ब्राह्मण समाजाची 11 टक्के मते मिळाली होती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/mumbai-ex-police-commissioner-parambir-singh-interrogated-by-acb-in-3-cases-mhss-548832.html", "date_download": "2021-12-05T09:00:11Z", "digest": "sha1:3PIRHIVR5JCZ5BWUIAH5OEFJPUE27PFN", "length": 10630, "nlines": 84, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "परमबीर सिंग यांचा पाय आणखी खोलात, 3 प्रकरणांमध्ये ACB कडून चौकशी – News18 लोकमत", "raw_content": "\nपरमबीर सिंग यांचा पाय आणखी खोलात, 3 प्रकरणांमध्ये ACB कडून चौकशी\nपरमबीर सिंग यांचा पाय आणखी खोलात, 3 प्रकरणांमध्ये ACB कडून चौकशी\nमुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांच्या अडचणीत आता आणखी वाढ झाली आहे.\nमुंबई, 09 मे: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांच्या अडचणीत आता आणखी वाढ झाली आहे. परमबीर सिंग यांच्याविरोधात नुकत्याच करण्यात आलेल्या 3 तक्रारींप्रकरणी आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) गोपनीय चौकशी करण्यात सुरुवात केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे परमबीर यांनी पुन्हा चौकशीला सामोरं जावं लागणार आहे. काही दिवसांपूर्वी, परमबीर यांच्यासह 27 पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध अकोल्यातील सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये ॲट्रॉसिटी ॲक्टसह विविध 22 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल करून प्रकरण ठाणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक बी.आर. घाडगे, पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक अनुप डांगे व व्यावसायिक सोनू जालान यांनी केलेल्या तक्रारींमध्ये परमबीर सिंग यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. काबुल हादरलं शाळेजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात 25 जागीच ठार, लहान मुलांचाही समावेश ठाणे शहर पोलीस आयुक्तपदी असताना परमबीर सिंग यांनी हजारो कोटींचा भ्रष्टाचार केल्याची तक्रार ज्येष्ठ पोलीस निरीक्षक भिमराज घाडगे (Bhimraj Ghatge) यांनी पोलीस महासंचालक तसंच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस म��ासंचालक यांच्याकडे केली आहे. या सोबतच परमबीर सिंग यांच्यासह 27 पोलीस अधिकाऱ्यांनी भिमराज घाडगे यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार भिमराज घाडगे यांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात दिली. यामध्ये पराग मनेरे, संजय शिंदे, सुनील भारद्वाज, विजय फुलकर या चार पोलीस उपायुक्तांच्या डझनभर पोलीस अधिकार्‍यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. या तक्रारीवरून सिटी कोतवाली पोलिसांनी माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटी ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दर 10 मिनिटाला चोरी होतेय एक बाईक; चोरट्यांपासून तुमची गाडी कशी सुरक्षित ठेवाल परमवीर सिंग यांच्यासह तब्बल 27 पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध ॲट्रॉसिटी ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा दाखल करून प्रकरण ठाणे पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार असून या प्रकरणाचा तपास आता ठाणे पोलिसांकडून करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. परमबीर सिंग यांच्याविरुद्ध हा पहिला गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा वर्ग झाल्यानंतर आता या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. तीन महिन्यात ही चौकशी पूर्ण केली जाणार आहे. ही प्राथमिक स्वरुपाची चौकशी आहे. यात सर्व साक्षीदार आणि तक्रारदारांचा जबाब नोंदवला जात असतो. तर दुसरीकडे, क्रिकेट बुकी सोनू जलाल याने सुद्धा परमबीर यांच्यावर आरोप केले आहेत. परमबीर सिंग यांनी वसुली केल्याचा आरोप बुकी सोनू जलालनं केला होता. विशेष म्हणजे, सोनू जलानने याबाबत पोलीस महासंचालक संजय पांडे आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांना लेखी पत्र लिहून तक्रार केली.\nCorona Vaccination : कोरोना लसीकरणात भारतासमोर आता नवं आव्हान\nसोनू जलाल यानं लिहिलेल्या पत्रामध्ये परमबीर सिंग यांनी 2018 मध्ये 3 कोटी 45 लाख रुपयांची वसुली केली होती, असा आरोप केला. मकोका गुन्हा लावून खंडणी वसूल केल्याचं या पत्रात म्हटलं आहे. विशेष म्हणजे, या पत्रामध्ये प्रदीप शर्मा आणि कोथमिरे यांच्यावरही गंभीर आरोप करण्यात आल्याची माहिती मिळाली. याशिवाय केतन तन्ना यांनीही परमबीर सिंग यांच्यावर वसुलीचे आरोप केला आहे. सव्वा कोटी रुपयांची वसुली केल्याचा त्यांनी दावा केला आहे. या प्रकरणाची दखल गृहखात्याने तत्काळ घेतली असून डीजीपी ऑफिसमधून हे प्रकरण स्टेट स��आयडीला वर्ग केल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे.\nपरमबीर सिंग यांचा पाय आणखी खोलात, 3 प्रकरणांमध्ये ACB कडून चौकशी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/videsh/woman-give-up-full-time-job-for-dumpster-diver-earn-heavy-money-rp-599293.html", "date_download": "2021-12-05T07:49:45Z", "digest": "sha1:2NZI7MQY33WZMXTXCRE5PRJVIQKV5QNQ", "length": 8106, "nlines": 81, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नोकरी सोडून तिनं कचऱ्याचा व्यवसाय केला सुरू, आता बनलीय करोडपती – News18 लोकमत", "raw_content": "\nनोकरी सोडून तिनं कचऱ्याचा व्यवसाय केला सुरू, आता बनली करोडपती\nनोकरी सोडून तिनं कचऱ्याचा व्यवसाय केला सुरू, आता बनली करोडपती\nकचऱ्याचा व्यवसाय करून करोडपती झालेली ही महिला सध्या चर्चेचा विषय बनली आहे. ती इन्स्टाग्रामवर तिच्या कामाचे व्हिडिओ शेअर करत राहते.\nमुंबई, 10 सप्टेंबर : कोणतंही काम लहान किंवा मोठं नसतं, असं नेहमीच म्हटलं जातं. शिवाय वेगळा विचार करून नवा मार्ग चोखाळणाऱ्यासाठी आकाशाचीही सीमा नसल्याचं अनेकदा सिद्ध झालंय. अशा एका महिलेनं सर्वांना आश्चर्यात पाडणारा निर्णय घेत चक्क नोकरी सोडून कचऱ्याच्या व्यवसायाला (Waste business) सुरुवात केली. अनेकांनी तिला वेड्यात काढलं. तिला या विचारापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिचा निर्णय पक्का होता. आता ही महिला करोडपती बनली असून तिची ही कहाणीही इन्स्टाग्रामवर हिट झाली आहे. या महिलेचं नाव टिफनी असून ती अमेरिकेतल्या टेक्सासची आहे. टिफनीसाठी, इतरांचा कचरा हा तिच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे. जेव्हा 32 वर्षीय टिफनीला कळलं की, ती कचरा विकून श्रीमंत होऊ शकते, तेव्हा तिनं यावर काम सुरू केलं आणि कचरा विकायला सुरुवात केली. कचऱ्याचा व्यवसाय करून करोडपती झालेली ही महिला सध्या चर्चेचा विषय बनली आहे. ती इन्स्टाग्रामवर तिच्या कामाचे व्हिडिओ शेअर करत राहते. टिफनीनं 2016 मध्ये हा निर्णय घेतला. हळूहळू तिनं इतके पैसे कमवायला सुरुवात केली की, दर आठवड्याला सुमारे 1000 डॉलर्स (73 हजार रुपये) तिच्या बचतीत जमा होऊ लागले. टिफनीनं 2020 मध्ये ती चालवत असलेलं तिचं कॅन्टीनही बंद केलं आणि आता तिनं कचऱ्याच्या व्यवसायावर (Waste business) पूर्णपणे लक्ष केंद्रित केलंय. हे वाचा - महिला सरपंचाची संपत्ती तब्बल 19 कोटींची, आलिशान स्वीमिंग पूल आहे बंगल्यात तपासाधिकारीही पडले चाट एवढंच नाही तर, टिफनीचा पतीही तिच्यासोबत याच व्यवसायात उतरला आहे. टिफनी चार मुलांची आई आहे. तिचे सोशल मीडियावर जवळपास 20 लाख फॉलोअर्स आहेत. टिफनीच्या कचरा जमवण्याची सुरुवात एका व्हिडिओने झाली होती. तिनं काही कचरा उचलणाऱ्या मुलींचा एक व्हिडिओ यूट्यूबवर पाहिला होता. त्यानंतर तिनं हे काम करून पाहिलं आणि जेव्हा नफा मिळायला सुरुवात झाली, तेव्हा तिनं याच कामाला आपला व्यवसाय बनवलं. हे वाचा - एकुलत्या एका मुलाने केली आई, वडील, बहीण आणि आजीची हत्या; कारण ऐकून पोलिसांनाही बसला धक्का टिफनीचा 38 वर्षीय पती डॅनियल टिफनीच्या कामावर खूप खूश आहे. कारण या कामामुळे पर्यावरणाचीदेखील आपोआप काळजी घेतली जाते. टिफनी म्हणते की, कचरा गोळा करताना मला बेडशीट, उशा, ब्लँकेट अशा लहान-सहान वस्तूही मिळतात. ती म्हणते, मी या व्यवसायावर खूश आहे. आता ती सतत तिच्या कामाची छायाचित्रे आणि व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते.\nनोकरी सोडून तिनं कचऱ्याचा व्यवसाय केला सुरू, आता बनली करोडपती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/blog/marine-day-was-first-celebrated-5-april-1964-12132", "date_download": "2021-12-05T07:48:38Z", "digest": "sha1:37I7ZHQNOTFSDJTFPNSVAWOX7B3JIBAY", "length": 18341, "nlines": 59, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "सागराच्या गर्भात मानवी हस्तक्षेप वाढल्यास...", "raw_content": "\nसागराच्या गर्भात मानवी हस्तक्षेप वाढल्यास...\nराष्ट्रीय समुद्री दिवस सर्वप्रथम 5 एप्रिल 1964 रोजी साजरा करण्यात आला. 5 एप्रिल 1919 रोजी ‘एस.एस. लॉयल्टी’ हे ‘सिंधिया स्टीम नॅव्हिगेशन कंपनी लिमिटेड’चे पहिले जहाज मुंबईहून युनायटेड किंगडम (लंडन) पर्यंत गेले तेव्हा भारतीय जहाज सफरीची सुरवात झाली. जेव्हा ब्रिटिशांनी समुद्री मार्ग नियंत्रित केले तेव्हा भारताच्या नौवहन इतिहासासाठी ती एक महत्त्वपूर्ण घटना होती.\nभारताच्या सागरी इतिहासात तो दिवस ‘रेड लेटर डे’ म्हणून पाळण्यात आला.\nभारतीय समुद्री इतिहास इ.स.पूर्व तिसऱ्या शतकादरम्यान सुरू होतो, जेव्हा सिंधू खोऱ्यातील रहिवाशांनी ‘मेसोपोटामिया’शी सागरी व्यापार संपर्क सुरू केला होता. वैदिक नोंदीनुसार भारतीय व्यापारी अतिपूर्व प्रांतातील देशांशी तसेच अरब देशांशी व्यापार करत होते. मौर्य शासनाच्या कार्यकाळाच्या दरम्यान, जहाजे व व्यापारावर देखरेख ठेवण्यासाठी एक समर्पित ''नौदल विभाग'' कार्यरत होता. ऑगस्टसच्या कारकिर्दीत भारतीय उत्पादने रोमी लोकांपर्यंत पोहोचली आणि भारतीय व्यापाऱ्यांनी त्या काळात मोठे आर्थिक उत्पन्न मिळवले. इजिप्तवर रोमने विजय संपादन केल्यानंतर भारताबरोबर रोमन व्यापार वाढल्याचा उल्लेख रोमन इतिहासकार स्ट्राबो याने केला आहे.\nभारत आणि ग्रीको-रोमन दरम्यान (ग्रीस व रोम यांच्या दरम्यान) व्यापारवाढल्यामुळे रेशीम व इतर वस्तूंची निर्यात कमी होऊन मसाले ही पश्चिमेकडील जगाला भारताकडून निर्यात होणारे प्रमुख उत्पादन ठरले..पोर्तुगालच्या ‘मॅन्युएल-प्रथम’च्या आदेशानुसार, दर्यावर्दी वास्को-द-गामाच्या नेतृत्वाखाली चार जहाजांनी ‘केप ऑफ गूड होप’ला वळसा घालून आफ्रिकेच्या पूर्वेकडील मालिंदी पार करीत ते हिंद महासागर ओलांडून कालिकत किनाऱ्यावर पोहोचले. भारतातील संपत्ती आता युरोपीय लोकांकरिता व्यापारासाठी मोकळी झाली होती. पोर्तुगीज साम्राज्य मसाल्याच्या व्यापारापासून विकसित होणारे पहिले युरोपियन साम्राज्य होते.\nभारताला सुमारे 7516 किलोमीटरची किनारपट्टी लाभलेली आहे. केंद्र सरकारच्या नियंत्रणात एकूण 182 बंदरे आहेत; त्यापैकी ‘मेजर पोर्ट्स’ हा विशेष दर्जा दिलेली 12 बंदरे आहेत. गोव्यात असलेले ‘मुरगाव पोर्ट ट्रस्ट’ हे या 12 प्रमुख बंदरांपैकी एक आहे. यासंदर्भात मला नमूद करायला आनंद वाटतो, की या मुरगाव पोर्ट ट्रस्टचा ट्रस्टी म्हणून मी काम केले आहे. त्या कारकिर्दीत मला बंदर कामकाजाबद्दल बऱ्याच गोष्टींचा अनुभव घेता आला.\nगोव्याबद्दल बोलायचे झाले तर राज्यात सुमारे 555 किलोमीटरचा अंतर्देशीय जलमार्ग असून, त्यापैकी फक्त 255 किलोमीटर मार्ग हा मांडवी, झुवारी आणि त्यांच्या साहाय्यक नद्यांमार्गे जलवाहतूक करण्यायोग्य आहे.\nयापैकी बराचसा भाग हा खनिज उद्योगाकडून आपल्या अतिदुर्गम भागांतील ‘लोडिंग पॉइट’वरून मुरगाव आणि पणजी बंदरात खनिज वाहतुकीसाठी वापरला जातो. जर या जलवाहिन्यांची योग्य प्रकारे देखभाल करण्यात आली तर ते प्रवाशांना आणि मालाच्या वाहतुकीसाठी एक जलद आणि स्वस्त वाहतुकीचा पर्याय म्हणून उपयोगात येऊ शकेल; पण, इथे नमूद करणे गरजेचे आहे, की हे करताना पारंपरिक मच्छीमार आणि इतर लोकांच्या पोटापाण्यावर त्याचा विपरित परिणाम होणार नाही याची काळजी घेतली गेली पाहिजे.\nगोवा विधानसभा: दलबदलू 10 आमदारांविरोधातील अपात्रता याचिकेवर सभापती देणार निवाडा\nसमुद्र म्हटले की आपण सर्वसाधारणपणे मत्स्यसंपत��तीचाच विचार करतो. पृथ्वीतलावरील 70 टक्के भाग हा पाण्याने व्यापला आहे. त्यात सागरी क्षेत्राचा समावेश सर्वाधिक आहे. समुद्र ही निसर्गाने दिलेली बहुमोल देणगी आहे. त्यामुळे समुद्रातील संपत्ती शोधण्याची आणि त्या संपत्तीचा उपयोग करून घेण्याची चढाओढ जगातील सर्वच देशांमध्ये लागलेली आहे. समुद्रात अनेक प्रकारची जैविक विविधता आढळून येते. वाढत्या लोकसंख्येमुळे समुद्राकडे मानवाचा कल वाढू लागला आहे, उदाहरणार्थ, पर्यावरणपूरक अशा सागरी जलवाहतुकीला चालना, समुद्राचे खारे पाणी गोड करण्याचा प्रयत्न, सागरी संपत्तीचा वापर वाढवणे, अन्नधान्य टंचाईमुळे मासेमारीवर भर देणे. समुद्रामध्ये प्रवाळ, बहुविध प्रकारचे मासे, कीटक, साप यांसारखी जैविक संपत्ती आजही कायम आहे. मानवाला महासागराच्या अंतरंगात फारशी ढवळाढवळ करता येत नसल्यामुळे तेथील जैविक विविधता अजून शाबूत आहे.\nपण सागराच्या गर्भात मिळणाऱ्या खनिज तेल आणि संपत्तीचा शोध घेण्याकडे वाढलेला कल पाहता सागरी भागातही यापुढील काळात मानवी हस्तक्षेप वाढत जाणार आहे. सागरी भागातील तापमान आणि हवामान पृथ्वीवरील विविध भागांतील हवामान आणि तापमानाला कारणीभूत ठरते. उदाहरणार्थ, ‘एल निनो’, ‘ला निनो’ सारखे घटक भारतीय उपखंडातील मान्सूनवर परिणाम करतात. त्यामुळे सागरी भागातील तापमान, पर्यावरण, बदलत्या हवामानाच्या अनुषंगाने घडणारे नैसर्गिक बदल यांवर सदैव लक्ष ठेवणे गरजेचे बनते.\nवीजमंत्री निलेश काब्राल यांच्या हुकूमशाही वागणुकीचा निषेध\n‘फायटोप्लांकटोन’ नामक समुद्रात राहणारे छोटेखानी वनस्पतीसारखे दिसणारे जीव पृथ्वीवरील कमीत कमी 50 टक्के प्राणवायूचा (‘ऑक्सिजन’चा) पुरवठा करतात. जमिनीवरील वनस्पतींप्रमाणेच त्यात सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी ‘क्लोरोफिल’ असते आणि ‘फोटोसिन्थेसिस’च्या साहाय्याने आवश्यक ऊर्जांमध्ये रूपांतरण होत असते व त्यामुळे प्राणवायूची निर्मिती होते. ते ‘कार्बन डायऑक्साइड’ देखील वापरतात. त्या माध्यमातून दरवर्षी वातावरणातून सुमारे १० गिगाटन कार्बन खोल समुद्रात स्थानांतरित केले जाते.\nसमुद्र सूर्यापासून प्रचंड प्रमाणात उष्णता शोषून घेतो. माझ्या अमेरिकेच्या दौऱ्यात मला ‘यूएस नॅशनल ओशनिक ॲण्ड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन’मध्ये जाण्याचा योग्य आला. त्या वेळी मला तिथे झालेल्य��� संशोधनावरून दिसून आले, की गेल्या 50 वर्षांत पृथ्वीवर 90 टक्के पेक्षा जास्त तापमानवाढ समुद्रात झाली आहे. ती उष्णता विषुववृत्तीय (‘इक्वेटर’च्या) भागात सर्वांत तीव्र असते आणि तेथील पृष्ठभागावरील पाण्याचे तापमान सर्वांत जास्त असते. समुद्राचे प्रवाह उष्णतेची वाहतूक जगभरात करतात. ‘ओईसीडी’ (ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कॉ-ऑपरेशन ॲण्ड डेव्हलपमेण्ट) च्या अहवालानुसार वर्ष 2030 पर्यंत महासागर-आधारित उद्योग जगभरात 40 दशलक्षांहून अधिक लोकांना रोजगार देतील. त्या नोकऱ्यांत सर्वांत मोठा वाटा मत्स्यव्यवसाय क्षेत्राचा असेल आणि त्या पाठोपाठ पर्यटन असेल. मूलत: समुद्री उद्योगांचे आर्थिक स्वास्थ्य महासागराच्या एकूण स्वास्थ्याशी निगडित आहे. विकसनशील देशांमध्ये समुद्राच्या अर्थव्यवस्थेला विशेष महत्त्व आहे. त्या देशांतील साधारणत: ३ अब्ज लोक रोजीरोटीसाठी समुद्रावर अवलंबून आहेत. हवामान बदल, प्रदूषण आणि महासागर यांच्या अनुबंधाविषयी जागरूकता नसणे यासारख्या आव्हानामुळे सागरी संसाधनांवर ताण वाढत आहे. त्यामुळे, भविष्यकालीन पिढ्यांसाठी या संसाधनांपासून मिळणारा संभाव्य सामाजिक-आर्थिक लाभ कमी होण्याची शक्यता आहे.\nगोवा विधानसभेची परंपरा जपणार राजेश पाटणेकर\nसागर पर्जन्यमान आणि दुष्काळाचे नियमन करतो, पृथ्वीतलावरील 97 टक्के पाणी स्वत:मध्ये सामावून घेतो, कार्बनचक्र संतुलित ठेवण्यात मदत करतो, कार्बन डायऑक्साइड शोषून घेतो तसेच अन्नापासून ते नोकरीपर्यंत समुद्र ही कोट्यवधी लोकांसाठी जीवनवाहिनी आहे. आज राष्ट्रीय सागरी दिनानिमित्त मला असे आग्रहपूर्वक नमूद करावेसे वाटते, की मनुष्यजातीसह पृथ्वीवरील तमाम प्राणिमात्र तसेच अन्य सर्व जीवजंतू व वनस्पतींसाठी सागर-महासागर आवश्यक असल्याने शाश्वत भविष्य सुनिश्चित करण्यासाठी आपण निरोगी सागरी पर्यावरणाचे संरक्षण आणि जतन करणे आवश्यक आहे.\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maxmaharashtra.com/max-woman/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%A8/604/", "date_download": "2021-12-05T08:37:29Z", "digest": "sha1:WPVBXI7UVRTXK5Y7WX6OH7UG3CYL7BSI", "length": 17355, "nlines": 78, "source_domain": "www.maxmaharashtra.com", "title": "राजकीय पटलावरचं ‘ती’चं नेमक स्थान", "raw_content": "\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nHome > मॅक्स वूमन > राजकीय पटलावरचं ‘ती’चं नेमक स्थान\nराजकीय पटलावरचं ‘ती’चं नेमक स्थान\nइतिहासात डोकावलं की सुधारणा चळवळी ते स्वातंत्र्य चळवळीच्या काळापासून स्त्रीचं सामाजिक, राजकीय पटलावरचं दुय्यमत्व याबद्दल खडखडा बोलायला लागतो. स्त्रीशिवाय विकास होत नाही हे लक्षात आल्यावर म्हणा किंवा खरच म्हणा पण फक्त स्त्रीला नाही तर समाजाला, देशाला बळकट करण्यासाठी लोकसंख्येत निम्या संख्येने असलेल्या स्त्रियांच्या राजकीय सहभागासाठी बरीच वर्षं प्रलंबित असलेल्या ७३ आणि ७४ व्या घटनादुरुस्तीनंतर स्त्रियांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ३३ टक्के आरक्षण मिळालं. ते अलीकडेच कुठे ५० टक्के झालं. आरक्षण ५० टक्क्यावर आलं आणि प्रस्थापितांची भंबेरी उडाली. पण त्या निमित्ताने का होईना तिने नकळत अंगावर येवून पडलेली जबाबदारी सुरुवातीच्या पातळीवर स्वीकारली आणि ओळखीची झाल्यावर जसजसा जम बसेल तशी पेलायला, सावरायला सुरुवात केली. यामुळे का होईना पण नावाला असणाऱ्या संख्येत भर पडली.\nराजकारणाचा देशपातळीवर विचार करायचा म्हंटल तर मायावती,सोनिया गांधी, ममता बनेर्जी,दिवंगत जयललिता,सुषमा स्वराज, वृंदा कारत मागाहून सुप्रिया सुळे, मेहबूबा मुफ्ती म्हणजे (अजून आहेत पण डोळ्यासमोर लगेच येणाऱ्या याच.) एकशेवीस कोटी देशबांधवांनमधल्या अर्ध्या मतदारांना लोकसभेत फक्त पूर्ण भारतभरातून फक्त ६६ महिला रीप्रेसेन्ट करतात. या सोडल्या तर बाकी कोणीच कसं नाही.नेमकी कारण काय खरतर आज इतर सगळ्या क्षेत्रात मोठय़ा संख्येने दिसणाऱ्या स्त्रिया या एकाच क्षेत्रात तुलनेत खूपच कमी प्रमाणात आहेत.\nखरंतर स्थानिक स्वराज्य संस्थेत जरी अगोदर संख्येच्या गरजपूर्तीपोटी स्त्रियांचा सहभाग वाढला असेल. आणि हळूहळू कालांतराने त्यांचा निर्णयप्रक्रीयेतला सहभाग वाढला असेल. किंवा अधिरेखीत करण्याइतपत असेलही तरीही काही बोटावर मोजता येतील या संख्येने महिला सदस्य सोडल्या तर राजकारणात त्यांना त्यांचा आवाज अजूनही मिळालेला नाहीये. या माध्यमातून कारणे समजून घेण्याच्या पार्श्वभूमीवर गेली काही वर्षे राजकारणात वावरणाऱ्या, पक्षांतर्गत आपलं स्थान निर्माण केलेल्या, पक्षांतर्गत वेगवेगळी अधिकारपदे भूषवलेल्या स्त्रियांना निमित्ताने भेटण्याचा योग आला. रोज विविध मिडियाच्या माध्यमातून त्यांना वाचण्याचा ऐकण्याच्या योग आला तेंव्हा या प्रश्नांची वेगवेगळी उत्तरं मिळाली. पण त्यांच्याशी प्रत्यक्ष सवांद साधल्यावर काहींनी अडचणीच्या प्रश्नावरही स्वस्थ उत्तरं दिली. काहींनी गप्पाच्या ओघात वीस-वीस वर्ष राजकारणात झाल्यानंतरही फक्त स्त्री म्हणून मिळणार दुय्यमत्व अधोरेखीत केलं.तर काहींनी नो कमेंट्स म्हणत किंवा टिपिकल राजकारण्यांप्रमाणे प्रश्नांना बगल देत आपल्याला जे म्हणायचं आहे तेच म्हटलं. पण या सगळ्यातून सापडला आहे राजकारणात असलेल्या स्त्रिया कसा विचार करत आहेत, त्यांचा स्थानिक व राष्ट्रीय राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टीकोन. आरक्षणामुळे मिळालेला हक्क व तो एक्सरसाईज करतानाचे आलेले चांगले-वाईट अनुभव, याचा एक संमिश्र आलेख. तो आलेख कदाचित अपुरा असेल, पण नेमकं काय चाललं आहे याचा कधी थेटपणे तर कधी बिट्विन द लाइन्समधून आढावा घेणारा तो आलेख नक्कीच असेल.\nस्वतंत्र भारतात बचतगटांच्या चळवळीने जनमानसात स्थान मिळवल रॅदर या चळवळीनं महिलांना जनमानसात स्थान मिळवून दिल अस म्हणलं तर वावग ठरणार नाही. गावपातळीपासून ते जिल्हा,शहरपातळीवर यातूनच राजकीय महिला नेतृत्व उभारून आली. आज अनेक महिला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपले पाय खंबीर रोवून उभ्या आहेत. पक्षांतर्गत किंवा राजकीय पटलावर त्या विविध पदं भूषवतायत हे आपण पाहतो. तरीही आपण पाहतो महापालिका निवडणुकांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण मिळालं आणि राजकारणातील महिला टक्का वाढला खरा, पण त्यात नेत्याची पत्नी, मुलगी यांचाच अधिक भरणा झाला आहे. राजकारणात आपणहून येणाऱ्या महिलांची संख्या तशी कमीच. त्याची करणेही सर्वज्ञात आहेत. त्यात डोकवायच म्हंटल तर अनेक प्रश्न समोर येतात. एक तर महिलेने राजकारणात जाणं म्हणे हाताने चिखलात दगड टाकून तो चिखल अंगावर उडवून घेण आहे अस अनेकदा चर्चेमध्ये माणस म्हणतात. सर्वसाधारणपणे बहुतेक पक्षांच्या महिला आघाडय़ा आहेत. त्यातल्या पक्षातली महिलांची स्थिती काय आहे त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जातं का त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जातं का निर्णयप्रक्रियेत स्थान मिळतं का निर्णयप्रक्रियेत स्थान मिळतं का मिळत असेल तर कितपत मिळत मिळत असेल तर कितपत मिळत महत्वाची पदं मिळतात का महत्वाची पदं मिळतात का पक्ष महिलांचे आणि पुरुषांचे प्रश्न वेगवेगळे असतात असं मानतात का पक्ष महिलांचे आणि पुरुषांचे प्रश्न वेगवेगळे असतात असं मानतात का एखाद्या स्त्रीमध्ये क्षमता असतानाही तिला फक्त स्त्री आहे म्हणून डावललं जातं का एखाद्या स्त्रीमध्ये क्षमता असतानाही तिला फक्त स्त्री आहे म्हणून डावललं जातं का त्या अडथळयांना कसं सामोरं जातात त्या अडथळयांना कसं सामोरं जातात कुटुंब आणि पक्षकार्य यांची सांगड कार्यकर्त्यां कशी घालतात कुटुंब आणि पक्षकार्य यांची सांगड कार्यकर्त्यां कशी घालतात त्यासाठी पक्ष काय मदत करतो त्यासाठी पक्ष काय मदत करतो राजकारणाकडे करिअर म्हणून बघणं स्त्रियांना शक्य आहे का राजकारणाकडे करिअर म्हणून बघणं स्त्रियांना शक्य आहे का असे आमचे अनेक प्रश्न आहेत. स्त्रियांचा राजकारणातला सहभाग या सगळ्या प्रश्नावर रामबाण उपाय अस म्हणल तरी वावग ठरणार नाही. काही वर्षांपूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडून आल्यावर महिला व बालकल्याण समिती मध्ये आपली वर्णी लागावी म्हणून धडपडणाऱ्या स्त्रिया आता स्थायी समिती, शहर सुधारणा समिती, विधी समिती या समित्या व धोरणांबद्दल अगदी सहज बोलताना दिसतात. राजकारण जर सर्वांगीण व्हावं अस वाटत असेल तर जास्तीत जास्त स्त्रियांनी राजकारणात भाग घेण गरजेच आहे अस दिसत.\nमागे साधारण महिनाभरापूर्वी ‘नगरसेविकांच्या चर्चासात्राला’ उपस्थित राहण्याचा योग आला. तिथल्या चार्चासात्रात त्यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले. ज्यामध्ये बेसिक प्रश्नापासून राष्टीय प्रश्नापर्यंत त्या पोटतिडकीने बोलत होत्या. लाईट, गटर, वॉटर, मीटर बरोबर त्यांच्या प्रश्नामध्ये फिनान्स, सिटी इम्प्रुव्हमेंट, इन्फ्रास्ट्रक्चर, सुरक्षा, सोसायटीच्या फिजिकल आणि मेंटल हेल्थ यावर घेतल्या जाणाऱ्या निर्णयप्रक्रियेवर ते इलेक्शन प्रक्रि���ेवर त्या बोलत होत्या .एक स्त्री म्हणून या सगळ्याकडे पाहण्याची त्यांची कसब निश्चितच वेगळी होती. राजकारणाबद्दल बोलताना स्त्रियांनी राजकारणाकडे पुरुषप्रधान पद्धतीनं कसं पाहू नये आणि पुरुषप्रधान पद्धतीनेच राजकीय प्रश्नांवर कसं व्यक्त होऊ नये, तर आपले वेगळे मार्ग शोधावेत, नव्या वाट धुंडाळाव्यात एक असा सूर चर्चेत दिसत होता. चर्चेत एक असाही सूर होता राजकारणात कुणाची तरी बायको, मुलगी, सून, बहीण, आई म्हणून थेटपणे येणं, शॉर्टकट वापरून पदं आणि तिकिटं मिळवणं, आपल्याला हवं ते मिळवण्यासाठी काहीही करायला तयार असणं या गोष्टींना या सगळ्याच स्त्रियांचा विरोध होता. पूर्णवेळ राजकारणात येऊ इच्छिणाऱ्या स्त्रियांची संख्या वाढते आहे. त्याच्या पलीकडे चूल-मुल, चारित्र्य यांना फाट्यावर मारतेय. मल्टीटास्किंग, सुपरवुमन, यांना रिडिफाईन करतानाच आपली स्पेस, हक्क, यावर बोलताना दिसतायत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.ghagharacha.com/category/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9B%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%AE/page/2/", "date_download": "2021-12-05T08:04:20Z", "digest": "sha1:ISOLARFRBQAXF72VUSI3FL7HLPT45GZD", "length": 4177, "nlines": 37, "source_domain": "www.ghagharacha.com", "title": "दिवाळी स्वच्छता मोहीम २०१८ – Page 2 – Gha Gharacha", "raw_content": "\nदिवाळी स्वच्छता मोहीम २०१८\nस्वयंपाकघर : कसं स्वच्छ करायचं \nमागच्या भागात आपण स्वयंपाकघरातल्या कोणकोणत्या वस्तू टाकून देऊ शकतो याची यादी तयार केली. त्या वस्तू काढून टाकल्यानंतर उरलेल्या वस्तूंची स्वच्छता कशी करायची याबाबत आपण ह्या संपुर्ण लेख वाचण्यासाठी\nस्वयंपाकघर : काय काय टाकून द्यायचं \nदिवाळीच्या आवरावरी मधला सगळ्यात मोठा आणि महत्वाचा टप्पा म्हणजे स्वयंपाकघराची आवराआवर. एकदा स्वयंपाकघर आवरलं की मग आपल्याला फराळाच्या तयारीला लागता येतं. स्वयंपाकघर आवरणं हे खूप संपुर्ण लेख वाचण्यासाठी\nस्वच्छतेला सुरुवात करण्यापूर्वी काही तयारी केली तर त्याचा आपल्याला नक्की फायदा होतो असं मला वाटतं. त्यामुळे घरातली स्वच्छता सुरु करण्यापूर्वी काय काय तयारी करावी याबद्दल संपुर्ण लेख वाचण्यासाठी\nस्वच्छता मोहीम: काही टिप्स\nआपण वर्षभर घराची स्वच्छता करतच असतो मात्र तरीही दिवाळी जवळ आली की आपली वार्षिक स्वच्छता सुरु होते. घरातली अडगळ काढून टाकावी लागते, जुन्या, तुटक्या वस्तू संपुर्ण लेख वाचण्यासाठी\nसगळं काम मीच करायचं का\nमी शाळेत असताना मधल्या सुट्टीत आम्हा मैत्रिणींचा एक मोठा चर्चेचा विषय असायचा ‘आज आई काय ओरडली’ आणि आम्हाला कायम आश्चर्य वाटायचं की सगळ्यांच्या आया सारख्या संपुर्ण लेख वाचण्यासाठी\nलग्नानंतर प्रत्येकाच्या आयुष्यात बरेच बदल घडत असतात. माझ्या लग्नानंतर, नवऱ्यामुळे, मला काही चांगल्या सवाई लागल्या, माझ्या विचारसरणीत काही बदल झाले आणि त्यातला अत्यंत महत्वाचा बदल संपुर्ण लेख वाचण्यासाठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/career/cad-pulgaon-wardha-recruitment-2021-openings-for-different-posts-mham-595467.html", "date_download": "2021-12-05T07:45:38Z", "digest": "sha1:FFFSQQZTSXQL3GEZ4UQFNWGRWHB4W2V7", "length": 5277, "nlines": 81, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Job Alert: केंद्रीय दारुगोळा डेपो पुलगाव वर्धा इथे 21 पदांसाठी होणार भरती; या पत्त्यावर करा अर्ज – News18 लोकमत", "raw_content": "\nJob Alert: केंद्रीय दारुगोळा डेपो पुलगाव वर्धा इथे 21 पदांसाठी होणार भरती; या पत्त्यावर करा अर्ज\nJob Alert: केंद्रीय दारुगोळा डेपो पुलगाव वर्धा इथे 21 पदांसाठी होणार भरती; या पत्त्यावर करा अर्ज\nअर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जुलै 2021 असणार आहे.\nपुलगाव (वर्धा), 22 ऑगस्ट: केंद्रीय दारुगोळा डेपो पुलगाव वर्धा (CAD Pulgaon – Wardha Recruitment 2021) इथे 21 पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. कनिष्ठ कार्यालय सहाय्यक, फायरमॅन, ट्रेडडेमन, वाहन आणि टेलर या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जुलै 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती कनिष्ठ कार्यालय सहाय्यक (Junior Office Assistant) फायरमॅन (Fireman) ट्रेडडेमन (Tradesman) वाहन (Vehicle Mech) टेलर (Tailor) हे वाचा - Bank jobs: तिरुपती अर्बन को.ऑप. बँक लिमिटेड नागपूर इथे या पदांसाठी भरती शैक्षणिक पात्रता कनिष्ठ कार्यालय सहाय्यक (Junior Office Assistant) - बारावी उत्तीर्ण. फायरमॅन (Fireman) - दहावी उत्तीर्ण. ट्रेडडेमन (Tradesman) - दहावी उत्तीर्ण. वाहन (Vehicle Mech) - दहावी उत्तीर्ण आणि ITI उत्तीर्ण. टेलर (Tailor) - दहावी उत्तीर्ण.आणि ITI उत्तीर्ण. अर्ज पाठवण्याचा पत्ता केंद्रीय दारुगोळा डेपो, पुलगाव , जिल्हा-वर्धा, महाराष्ट्र, पिन -442303 अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 22 जुलै 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.\nJob Alert: केंद्रीय दारुगोळा डेपो पुलगाव वर्धा इथे 21 पदांसाठी होणार भरती; या ���त्त्यावर करा अर्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mahitilake.com/category/economy/page/4", "date_download": "2021-12-05T07:11:38Z", "digest": "sha1:JSFXHJEIXCTE6DLUIUJIVBAJFKET3WQG", "length": 1613, "nlines": 42, "source_domain": "mahitilake.com", "title": "Business/Economy Archives - Page 4 of 4 - माहितीलेक", "raw_content": "\nपेट्रोल-डिझेल एवढं महाग का\nपेट्रोल चे दर का वाढतात.. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या पेट्रोलच्या दरवाढीमुळे लोकांची पार गोची होऊन बसली …\nपेट्रोल-डिझेल एवढं महाग का\nमाहितीलेक हे आरोग्य, व्यवसाय, अर्थशास्त्र, इतिहास, सामान्य ज्ञान, निसर्ग, प्राणिजगत, विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधी माहिती पुरवणारे सर्वात मोठे व्यासपीठ आहे.\nतुम्हाला मोफत माहिती Whatsapp वर हवी असल्यास Open या बटण वर क्लिक करा..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune/nira-cultivation-production-sale-ysh-95-2682683/", "date_download": "2021-12-05T07:32:00Z", "digest": "sha1:MPNCHEDHHMISKQYLFKYT6UZHGPEGRUEJ", "length": 15275, "nlines": 213, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Nira cultivation production sale ysh 95 | नीरा लागवड, उत्पादन, विक्रीबाबत नवे धोरण", "raw_content": "रविवार, ५ डिसेंबर, २०२१\nनीरा लागवड, उत्पादन, विक्रीबाबत नवे धोरण\nनीरा लागवड, उत्पादन, विक्रीबाबत नवे धोरण\nकडाक्याच्या उन्हात गारव्याचे काही क्षण देणाऱ्या नीरा या पेयाच्या झाडाची लागवड, उत्पादन आणि विक्रीचे राज्य शासनाने नवे धोरण जाहीर केले आहे.\nWritten By लोकसत्ता टीम\nपुणे : कडाक्याच्या उन्हात गारव्याचे काही क्षण देणाऱ्या नीरा या पेयाच्या झाडाची लागवड, उत्पादन आणि विक्रीचे राज्य शासनाने नवे धोरण जाहीर केले आहे. त्यानुसार नीरा देणाऱ्या झाडांचे आता जिओ टॅगिंग करण्यात येणार असून, नीरा विक्रीचा परवाना प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवली जाणार आहे.\nनीरा लागवड, उत्पादन आणि विक्रीचे सर्वंकष धोरण ठरवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली होती. या समितीने सादर केलेल्या अहवालातील शिफारसींनुसार प्रचलित पद्धती आणि नियमांतील बदलांचे सुधारित धोरण शासन निर्णयाद्वारे जाहीर करण्यात आले. नव्या धोरणात नीरेतील भेसळ ओळखण्यासाठी साहित्य (किट) उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच नीरा विक्रीच्या दरावर असलेले शासनाचे नियंत्रण रद्द करण्यात आले आहे. त्याबाबतची शासन अधिसूचना यथावकाश प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.\nVideo : गोष्ट पुण्याची – आप्पा बळवंत चौक आणि मेहेंदळे वाड्याचं काय आहे नातं\nजि.प. शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले फुलब्राईट पाठय़वृत्तीचे मानकरी\nएमपीएससीकडून संभाव्य वेळापत्रक जाहीर ; निकालाच्या महिन्याचा पहिल्यांदाच समावेश\n“…त्यामुळे ममता बॅनर्जी पुन्हा कधी रंग बदलतील आणि मोदींबरोबर जातील काही सांगता येत नाही”\nपारदर्शी आणि लोकाभिमुख प्रशासनाच्या अनुषंगाने तंत्रज्ञानाचा फायदा होण्यासाठी नीरा विक्री परवान्यांकरिता संगणकीय प्रणाली विकसित केली जाईल. अर्ज केल्यापासून कोणत्याही परिस्थितीत एक महिन्याच्या कालमर्यादेत नीरा उत्पादन, सीलबंद करणे, विक्री, नीरेपासून गूळ आणि अन्य पदार्थ तयार करण्यासाठीचा परवाना संबंधित प्राधिकाऱ्यांनी मंजूर किंवा नामंजूर करावा. अन्यथा सदर परवाना मंजूर केल्याचे अर्जदाराला गृहीत धरता येईल.\nनीरा देणाऱ्या झाडांचे जिओ टॅगिंग करण्याचा कालबद्ध कार्यक्रम हाती घ्यावा. झाडे छेदणे, नीरेची वाहतूक, दुकानातून विक्री यासाठीची संगणकीय प्रणाली विकसित करावी. या संगणकीय प्रणालीमुळे नीरेचे उत्पादन, वाहतूक आणि विक्री या साखळीवर, भेसळीवर नियंत्रण ठेवणे उत्पादन शुल्क विभागाला शक्य होईल.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nमराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.\nआमदारांना पुढे करून मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ निर्णयांचे राष्ट्रवादीने श्रेय घेतले\n“प्रत्येक माणसाला बजावून एकच सांगायचं…लढ”, प्रसाद ओकची पोस्ट व्हायरल\nVideo : बुलढाण्यातील वस्तीत शिरला वाघ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण\nबाबा रामदेव यांच्याकडून जाणून घ्या, ‘या’ ४ योगासनांमुळे रक्तदाब कसा नियंत्रित होईल\nनागालँडमध्ये गोळीबारात १३ नागरिकांचा मृत्यू ; राहुल गांधींचा भारत सरकारला संतप्त सवाल, म्हणाले…\n“मी कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही, पण….;” कंगना रणौतचं उत्तर प्रदेश निवडणुकांबद्दल महत्वाचं विधान\nनीरज चोप्रा बनला चिमुकल्यांचा ‘भालाफेक प्रशिक्षक’; त्यावर पंतप्रधान मोदी म्हणाले, “हे पाहून…”\n५२ लाखांचा घोडा, ९ लाखांची मांजर; २०० कोटींच्या घोट���ळ्यातील आरोपी सुकेश चंद्रशेखरची जॅकलिनवर उधळपट्टी\nराजधानी दिल्लीत ओमायक्रॉनचा शिरकाव; देशात नव्या व्हेरिएंटने बाधित पाचवा रुग्ण सापडला\nओमायक्रॉनचा धोका अन् देशात महिन्याभरात २५ लाख लग्न; आरोग्य तज्ज्ञांनी दिला इशारा, म्हणाले…\n“Omicron मुळे जानेवारीत करोनाची तिसरी लाट येणार, पण…”; अभ्यासातून समोर आली दिलासादायक माहिती\nVideo : अमित ठाकरेंचं राज्यातील जनतेला आवाहन; म्हणाले, “येत्या ११ डिसेंबरला…\nपहिल्या पत्नीवर फरहान अख्तरचे होते जीवापाड प्रेम, ‘या’ अभिनेत्याच्या भावामुळे मोडला १९ वर्षांचा संसार\nPHOTOS : IPL २०२२ पूर्वी मुंबई इंडियन्सनं संघाबाहेर केलेले २० क्रिकेटपटू; ‘हे’ दोघे आहेत मराठी\nPhotos : मुंबईत गेट वे ऑफ इंडियाजवळ जगातील सर्वात मोठा राष्ट्रध्वज, १४०० किलोच्या तिरंग्याचे खास फोटो\nVideo : गोष्ट पुण्याची – आप्पा बळवंत चौक आणि मेहेंदळे वाड्याचं काय आहे नातं\nजि.प. शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले फुलब्राईट पाठय़वृत्तीचे मानकरी\nएमपीएससीकडून संभाव्य वेळापत्रक जाहीर ; निकालाच्या महिन्याचा पहिल्यांदाच समावेश\n“…त्यामुळे ममता बॅनर्जी पुन्हा कधी रंग बदलतील आणि मोदींबरोबर जातील काही सांगता येत नाही”\nपुणे पाणी कपातीचा मुद्दा ; जयंत पाटील यांचं फडणवीसांना प्रत्युत्तर, म्हणाले…\nदेशात पहिल्यांदाच इन्क्युबेटरमध्ये मोराचा जन्म", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maxmaharashtra.com/max-woman/lust-stories-trailer-got-viral/16089/", "date_download": "2021-12-05T08:13:23Z", "digest": "sha1:JQPHEVWVGL6EXHT76MIKHZSUVBRGXWJO", "length": 4519, "nlines": 75, "source_domain": "www.maxmaharashtra.com", "title": "महिलांचे अंतर्मन उलगडणारा 'लस्ट स्टोरीज्'", "raw_content": "\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nHome > मॅक्स वूमन > महिलांचे अंतर्मन उलगडणारा 'लस्ट स्टोरीज्'\nमहिलांचे अंतर्मन उलगडणारा 'लस्ट स्टोरीज्'\n‘नेटफ्लिक्स’ या डिजीटल चॅनेलवर ‘लस्ट स्टोरी’ नावाचा चित्रपट 15 जूनला प्रदर्शित झाला. अनुराग कश्यप, दिबाकर बॅनर्जी, झोया अख्तर आणि करण जोहर या चा��� दिग्दर्शकांनी यात चार वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत.\nयातल्या चारही कथा या स्त्री-पुरुषांच्या शहरी भागातल्या लोकांभोवती फिरतात. यातून महिलांच्या लैंगिक गरजांवर भाष्य करण्यात आले आहे. महिलांच्या लैंगिक गरजा, त्यामुळे त्यांच्या जीवनात होणारा बदल, होणारी कुचंबणा या बाबींना सिनेमात वेगळ्या प्रकारे साकारण्यात आलंय.\nराधिका आपटे, आकाश ठोसर, भूमी पेडणेकर, मनीषा कोईराला, विकी कौशल, नेहा धुपिया, संजय कपूर अशी तगडी स्टारकास्ट या सिनेमात बघायला मिळेल. ‘लस्ट स्टोरिज’ च्या माध्यमातून या दिग्दर्शकांनी एक वेगळा पण महत्वाचा विषय डिजीटल चॅनेलवर आणला आहे. सध्या या सिनेमाचा ट्रेलर चांगलाच व्हायरल होत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://anandghare2.wordpress.com/2010/10/15/%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%89%E0%A4%B2%E0%A5%80/", "date_download": "2021-12-05T09:16:25Z", "digest": "sha1:F7D46C7W4JLF6MIAC6CSJEJ2M32NKT7K", "length": 16720, "nlines": 136, "source_domain": "anandghare2.wordpress.com", "title": "रेणुका माउली | निवडक आनंदघन", "raw_content": "\nआजीचे घड्याळ (कालगणना) (3)\nकला आणि कलाकार (6)\nराणीचे शहर लंडन (6)\nबोलू ऐसे बोल (11)\nविज्ञान आणि तंत्रज्ञान (86)\nचीन चिनी चायनीज (5)\nसाहित्य आणि साहित्यिक (20)\nविठ्ठला तू वेडा कुंभार (6)\nमहाराष्ट्रातील प्रमुख शक्तीपीठांमध्ये माहूर येथील रेणुका माउलीचा समावेश होतो. नांदेड जिल्ह्यात माहुरगड नांवाचा एक किल्ला आहे. इतिहासकाळात या भागाचा कारभार या ठिकाणी असलेला मोगलांचा सुभेदार पहात असे. विष्णूचा सहावा अवतार परशुराम याची आई रेणुका हिचे माहूर हे जन्मस्थान आहे असे सांगतात. परशुरामाचे पिता जमदग्नी हे अत्यंत शीघ्रकोपी ऋषी होते. रेणुका ही तितकीच सात्विक स्वभावाची होती. तिच्या सत्वशीलतेमुळे आणि पुण्याईने तिच्या अंगात विलक्षण सामर्थ्य होते. दररोज सकाळी उठून ती नदीवर जात असे. नदीच्या काठावरील वाळूपासून एक घडा तयार करून त्यात नदीचे पाणी भरत असे आणि नेमाने रोज त्या जागी येणा-या एका सापाची चुंबळ बनवून ती डोईवर ठेऊन त्यावर पाण्याने भरलेला घडा ठेऊन ती आश्रमात परत येत असे. त्या पाण्याने जमदग्नी मुनी आपले अनुष्ठान करत असत.\nएकदा रेणुका रोजच्याप्रमाणे नदीवर गेली असतांना गंधर्वांचा एक समूह त्या जागी जलक्रीडा करत असलेला तिला दिसला. त्या स्त्रीपुरुषांची मौजमस्ती पाहून रेणुकेच्या मनातसुध्दा मोह उत्पन्न झाला आणि तिच्या एकाग्रतेचा भंग झाला. त्यानंतर कितीही प्रयत्न करून ती रेतीपासून घागर बनवू शकली नाही आणि तो सापसुध्दा वळवळत निघून गेला. हिरमुसली होऊन बिचारी रेणुका आश्रमात परत आली. तिला रिक्तहस्त पाहून जमदग्नी ऋषी संतापले आणि “ती सत्वहीन झाली आहे.” असे म्हणत त्याने तिला मारून टाकण्याची आज्ञा आपल्या पुत्रांना केली. पहिल्या चार मुलांनी ती मानली नाही. जमदग्नीच्या रागाच्या आगीत ते भस्म होऊन गेले. त्यानंतर बाहेरून परत आलेल्या परशुरामाला त्याने तीच आज्ञा केली. परिस्थितीचे भान ठेऊन त्याने आपल्या हातातल्या परशूने त्याने रेणुकेचा शिरच्छेद केला. त्याच्या आज्ञाधारकपणावर प्रसन्न होऊन जमदग्नींनी परशुरामाला कोणताही वर मागायला सांगितले. त्यावर त्याने आपल्या भावासहित आईला पुनः जीवंत करण्याची विनंती केली. जमदग्नी ऋषींनी आपल्या तपोसामर्थ्याच्या बळावर ती पूर्ण केलीच, शिवाय रेणुकेचे नांव देवतांमध्ये गणले जाऊ लागून तिची आराधना केली जाणे सुरू झाले. आदिशक्तीच्या इतर सर्व स्थानी तिने एकाद्या असुराचा वध केल्याची कथा असते, तसे रेणुकेच्या बाबतीत नाही.\nरेणुकेची ही कथा मी लहानपणापासून एका वेगळ्या संदर्भात ऐकत होतो. उत्तर कर्नाटकात ती यल्लम्मा या नांवाने ओळखली जाते. तिला वाहिलेल्या देवदासी तिची प्रतिमा डोक्यावर घेऊन दारोदार फिरत असतात. सौंदत्ती या गांवी रेणुकेचे (किंवा यल्लम्माचे) मोठे मंदिर आहे. त्या जागी असलेल्या मलप्रभा नदीच्या किनारी जमदग्नीचा आश्रम होता आणि वर दिलेली घटना तिथेच घडली असे त्या भागात सांगितले जाते. यल्लम्मा देवीच्या भक्तांची संख्या कर्नाटकांत खूप मोठी आहे. नांदेडजवळ असलेल्या माहूरच्या जवळपासही कधी जाण्याचा मला योग आला नाही, पण सौंदत्तीचे यल्लम्मागुडी मात्र लहानपणी पाहिले आहे.\nरेणुकेलाच महाराष्ट्रात एकवीरा देवी असेही म्हणतात. लोणावळ्याजवळ जुन्या मुंबई पुणे रस्त्यापासून अगदी जवळ कार्ल्याची लेणी आहेत. तिथेच एकवीरा देवीचे देऊळ आहे. कोळी समाजात तिचे अनेक भक्तगण आहेत. “एकवीरा आई तू डोंगरावरी, नजर हाय तुझी कोल्यावरी” हे गाणे झीटीव्हीवरील सारेगमप या कार्यक्रमात खूप गाजले होते.\nविष्णुदास या तिच्या भक्ताने केलेली तिची स्तुतीपर रचना खाली दिली आहे.\nमाझी रेणुका माउली, कल्पवृक्षाची साउली \nजैसे वत्सालागी गाय, जैसे अनाथांची माय, माझी रेणुका ……\nहाकेसरशी घाई घाई, वेगे धांवतची पायी \nआली तापल्या उन्हात, नाही आळस मनात, माझी रेणुका ……\nखाली बैस घे आराम, मुखावरती आला घाम \nविष्णुदास आदराने, वाका घाली पदराने, माझी रेणुका …\n« तुळजा भवानी माता सप्तशृंगी देवी जगदंबा माता »\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nगुणवत्ता, दर्जा, स्तर, प्रत …… आणि क्वालिटी\nयंत्रे तयार करणारी यंत्रे नोव्हेंबर 11, 2021\nशाश्वत ऊर्जा ऑक्टोबर 20, 2021\nवातावरणामधील हवेचा दाब ऑक्टोबर 7, 2021\nतेथे कर माझे जुळती – भाग १९ – माझ्या आत्या सप्टेंबर 27, 2021\nओझोन आणि हीलियम सप्टेंबर 16, 2021\nप्लॅस्टिक – ब्रह्मराक्षस की बागुलबोवा \nगॅलीलिओ आणि विज्ञान (सायन्स) ऑगस्ट 10, 2021\nकोपरनिकसचे संशोधन – सूर्यमालिका जुलै 29, 2021\nजुगाड पुराण जुलै 22, 2021\nएक धामधुमीचा दिवस (११ जुलै २००६) जुलै 11, 2021\nप्राचीन काळातील भारताची विज्ञानामधील प्रगति जून 29, 2021\nपरतलो मातृभूमीला मे 31, 2021\nइंद्र देवा रे देवा …. मे 25, 2021\nभगवान श्रीपरशुराम मे 14, 2021\nशून्याचा शोध मे 10, 2021\nपुण्याचा स्वाइनफ्ल्यू २००९ एप्रिल 14, 2021\nसिंहगड आणि मी एप्रिल 8, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://anandghare2.wordpress.com/2019/01/02/%E0%A4%AA%E0%A4%A3-%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80/", "date_download": "2021-12-05T08:11:58Z", "digest": "sha1:PASYTR3NQJD7US2DPEK3S4OQINIJLJDC", "length": 24998, "nlines": 128, "source_domain": "anandghare2.wordpress.com", "title": "पण हा चमत्कार घडलाच नाही | निवडक आनंदघन", "raw_content": "\nआजीचे घड्याळ (कालगणना) (3)\nकला आणि कलाकार (6)\nराणीचे शहर लंडन (6)\nबोलू ऐसे बोल (11)\nविज्ञान आणि तंत्रज्ञान (86)\nचीन चिनी चायनीज (5)\nसाहित्य आणि साहित्यिक (20)\nविठ्ठला तू वेडा कुंभार (6)\nपण हा चमत्कार घडलाच नाही\nशाळेतल्या वरच्या वर्गांत गेल्यावर त्या वर्गांना लावलेल्या मराठी भाषेच्या पुस्तकांमध्ये मराठी साहित्यातले निवडक उतारे शिकायला मिळायचे. प्रत्येक धड्याच्या सुरुवातीला किंवा त्याच्या खाली त्याच्या लेखकाचा किंवा कवीचा संक्षिप्त परिचय दिलेला असायचा. त्यात त्यांच्या सुप्रसिद्ध साहित्यकृती आणि त्यांच्या जीवनातील महत्वाच्या घटनांची माहिती असायची. परीक्षेत गुण मिळवण्यासाठी ती महत्वाची असल्यामुळे आम्ही इतिहासातील सनावलीप्रमाणे पाठ करत असू. “अमक्या अमक्या साली तमक्या शहरात झालेल्या मराठी साहित्यसंमेलनाचे अध्य���्षपद त्यांनी भूषवले होते.” हे वाक्य त्यात हमखास असायचे. त्या संमेलनात नेमके काय घडत असेल याची सुतराम कल्पना मला त्या काळी सुद्धा नसायची आणि अजूनही ती फारशी स्पष्ट नाही. पण परिक्षेत मार्क मिळवण्यासाठी त्याची गरज नव्हतीच.\nशाळा सुटल्यानंतर पुस्तके आणि मासिके यांचे थोडे फार वाचन होत राहिले असले तरी साहित्यिकांची चरित्रे वाचून ती लक्षात ठेवण्याची गरज उरली नव्हती. संमेलनाचे अध्यक्षपद हा तर त्यातला फारच गौण भाग असायचा. कामाचा आणि संसाराचा व्याप वाढल्यानंतर माझे अवांतर वाचनही कमी कमी होत गेले. ‘नेमेची येतो बघ पावसाळा’ या उक्तीप्रमाणे दरवर्षी कुठे ना कुठे साहित्यसंमेलने भरायची. पण त्या नेमाने येणाऱ्या पावसाळ्याबद्दल सृष्टीचे कौतुक वाटण्यापेक्षा आता छत्र्या, रेनकोट, पावसाळी पादत्राणे वगैरे आणावी लागणार आणि सर्दीखोकला व पोटाच्या विकारांना सामोरे जावे लागणार याचीच या ‘बाळा’ला जास्त तीव्रतेने जाणीव होत असे. घरात येणाऱ्या इंग्रजी वर्तमानपत्राला या संमेलनाचे फारसे कौतुक असायचे नाही. त्यामुळे त्याच्या वृत्ताला त्यात महत्वाचे स्थान नसायचे.\nदूरदर्शनवर त्या संमेलनाचा सविस्तर वृत्तांत येत असे, पण साहित्याशीच संबंध न राहिल्यामुळे मुद्दाम लक्षात ठेऊन तो कार्यक्रम लावावा आणि टीव्हीसमोर बसून राहून लक्ष देऊन तो पाहावा असे मात्र कधी वाटले नाही. चुकून दिसलाच तर पाहतही असे. गेल्या वर्षीपर्यंत कुठे कुठे ही संमेलने झाली आणि त्यांचे अध्यक्ष कोण कोण झाले ते त्या त्या वेळी समजलेही असले तरी त्यातले कांही माझ्या लक्षात राहिले नाही.\nआमच्या घरातल्या कांही मंगलकार्यांच्या निमंत्रणपत्रिका आणि मंगलाष्टके वगळल्यास मराठी भाषेत माझे नांव कोठे छापले गेल्याचे मला स्मरत नाही. त्यामुळे एकाद्या साहित्यसंमेलनाचा सुगावा मला आधीपासून लागला असता आणि तिथे हजेरी लावण्याचा नुसता विचार जरी मनात आला असता, तरी तिथे कोण म्हणून मी आपले नांव नोंदवायचे त्यासाठी कोणती अर्हता लागते त्यासाठी कोणती अर्हता लागते त्याचे प्रमाणपत्र कोणाकडून मिळवावे लागेल त्याचे प्रमाणपत्र कोणाकडून मिळवावे लागेल त्यासाठी किती तिकीट असते त्यासाठी किती तिकीट असते ते दिवसागणिक असते की संपूर्ण संमेलनाचे एकत्र असते ते दिवसागणिक असते की संपूर्ण संमेलनाचे एकत्र असते अस�� अनेक प्रश्न मनात उठायचे. शिवाय ती जागा लातूर किंवा इंदूर सारखी दूर असली तर तिथे जाणेयेणे, राहणे, खाणे सगळे आलेच. आधीच तुटीच्या असलेल्या अंदाजपत्रकात या जादा खर्चाची तरतूद कशी करायची असे अनेक प्रश्न मनात उठायचे. शिवाय ती जागा लातूर किंवा इंदूर सारखी दूर असली तर तिथे जाणेयेणे, राहणे, खाणे सगळे आलेच. आधीच तुटीच्या असलेल्या अंदाजपत्रकात या जादा खर्चाची तरतूद कशी करायची त्यासाठी ऑफीसातून सुटी मागतांना कोणते कारण द्यायचे त्यासाठी ऑफीसातून सुटी मागतांना कोणते कारण द्यायचे वगैरे प्रश्न तर माझ्या आंवाक्याबाहेरचे होते. अगदी माझ्या घराजवळ ते अधिवेशन असते तरी ते लोक कांही आपणहून मला आमंत्रण द्यायला येणे शक्यच नव्हते. त्यामुळे वरील बहुतेक प्रश्न शिल्लक राहणारच होते.\n२००९ साली त्या वर्षीचे अधिवेशन अमेरिकेत सॅन होजे नांवाच्या गांवात घ्यायचा निर्णय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्री. कौतिकराव ठोले पाटील यांनी घेतला असे वर्तमानपत्रात वाचले तेंव्हा ही दोन्ही नांवे मी जन्मात पहिल्यांदाच ऐकली. अमेरिकेतली न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, शिकागो, सॅन फ्रॅन्सिस्को, लॉस एंजेलिस आदी कांही प्रमुख शहरे ऐकून ठाऊक होती. अल्फारेटा, बाल्टिमोर, पिटसबर्ग वगैरे कांही अनोळखी नांवे तिकडे जाऊन राहिलेल्या लोकांकडून ऐकली होती. तरीही त्या काळापर्यंत माझ्या यादीत सॅन होजे हे नांव आले नव्हते. त्याचप्रमाणे कौतिकराव ठोले पाटील या नांवाने प्रसिद्ध झालेली एकादी कथा, कादंबरी, नाटक वगैरे माझ्या अत्यल्प वाचनात तरी कधी आलेले नाही. इतर लोकांनीसुद्धा कदाचित हे नांव ऐकले नसावे. त्यांनी घेतलेल्या या निर्णयावर गजहब सुरू केल्यामुळे त्यांचे नांव वर्तमानपत्रात पुनःपुन्हा छापून येत राहिले. पण पाटील महाशयांनी हा प्रश्न कमालीच्या कौशल्याने हाताळला. “इकडच्या लोकांना हवे असेल तर एक अधिवेशन महाराष्ट्रात घेऊ आणि तिकडच्यांना पाहिजे असेल तर एक तिकडे घेऊ. त्यात आहे काय आणि नाही काय” असे म्हणत त्यांनी आपल्या निर्णयावर शिक्कामोर्तब करून टाकले. या दोन्ही जागांशी माझे कसलेही सोयरसुतक नव्हतेच.\nआमच्या शेजारच्या ठमाकाकूंनी ही बातमी टीव्हीवर ऐकली आणि “अगंबाई, खरंच कां बघा, मराठी माणसानं केवढी प्रगती केली बघा, मराठी माणसानं केवढी प्रगती केली त्या राघोबादादाने अटकेपार झेंडा लावल��� होता, आता तर तो सातासमुद्राच्या पार जाणार त्या राघोबादादाने अटकेपार झेंडा लावला होता, आता तर तो सातासमुद्राच्या पार जाणार” वगैरे उद्गार काढले. पुढे जेंव्हा आमचेसुद्धा अमेरिकेला जायचे ठरले तेंव्हा साहजीकच त्यांनी विचारले, “म्हणजे तुम्ही पण ते अधिवेशन का काय भरतंय तिकडे चालला आहात कां” वगैरे उद्गार काढले. पुढे जेंव्हा आमचेसुद्धा अमेरिकेला जायचे ठरले तेंव्हा साहजीकच त्यांनी विचारले, “म्हणजे तुम्ही पण ते अधिवेशन का काय भरतंय तिकडे चालला आहात कां” त्यांना उगाच नाराज कशाला करायचे म्हणून मी हो ला हो म्हणून टाकले. पण एक सूक्ष्म असा किडा माझ्याही डोक्यात जन्माला आला. आम्ही सप्टेंबरमध्ये तिकडे जाणार होतो म्हणजे मार्चपर्यंत राहण्याची परवानगी मिळणार होती. हे अधिवेशन फेब्रूवारीत भरणार होते. तेंव्हा फिरत फिरत तिकडेही एकादी चक्कर मारून यायला हरकत नव्हती. या वेळी रजेचा प्रश्न नव्हता आणि अमेरिकेतले लोक बाकीची व्यवस्था करतीलच अशी आशा होती. संमेलनातल्या ग्रंथ दिंडीचा दांडा किंवा निशाण उचलून धरायला, नाही तर लोड, सतरंज्या घालायला आणि उचलायला त्यांनासुद्धा मनुष्यबळ लागणारच ना” त्यांना उगाच नाराज कशाला करायचे म्हणून मी हो ला हो म्हणून टाकले. पण एक सूक्ष्म असा किडा माझ्याही डोक्यात जन्माला आला. आम्ही सप्टेंबरमध्ये तिकडे जाणार होतो म्हणजे मार्चपर्यंत राहण्याची परवानगी मिळणार होती. हे अधिवेशन फेब्रूवारीत भरणार होते. तेंव्हा फिरत फिरत तिकडेही एकादी चक्कर मारून यायला हरकत नव्हती. या वेळी रजेचा प्रश्न नव्हता आणि अमेरिकेतले लोक बाकीची व्यवस्था करतीलच अशी आशा होती. संमेलनातल्या ग्रंथ दिंडीचा दांडा किंवा निशाण उचलून धरायला, नाही तर लोड, सतरंज्या घालायला आणि उचलायला त्यांनासुद्धा मनुष्यबळ लागणारच ना तिकडे ते अत्यंत दुर्मिळ आहे. शिवाय श्रमाला मोल आहे, त्यामुळे असली थोडी शारीरिक कष्टाची कामे करायचीही माझी तयारी होती, कारण आपण ती कामे केली तरी तिथे आपल्याला कोण विचारणार आहे तिकडे ते अत्यंत दुर्मिळ आहे. शिवाय श्रमाला मोल आहे, त्यामुळे असली थोडी शारीरिक कष्टाची कामे करायचीही माझी तयारी होती, कारण आपण ती कामे केली तरी तिथे आपल्याला कोण विचारणार आहे त्यातून स्थानिक उत्साही कलाकार कमी पडले आणि आपल्यालाही व्यक्त होण्याची संधी मिळाली��� तर कुठला लेख वाचायचा, कुठलं गाणं म्हणायचं किंवा कुणाची नक्कल करून दाखवायची याचा मी मनोमनी थोडासा शोध सुरू केला.\nप्रत्यक्ष अमेरिकेत मुलाकडे जाऊन पोचल्यावर असे समजले की आम्ही अमेरिकेच्या पूर्व भागात रहात होतो आणि हे सॅन होजे त्याच्या पश्चिम किनाऱ्यावर होते. तिथे राहणाऱ्या एकाही गृहस्थाचे नावसुद्धा मला माहीत नव्हते. मग मी तिथे शिरण्याचा प्रयत्न तरी कसा करणार रूडयार्ड किपलिंगने काढलेले “ईस्ट ईज ईस्ट अँड वेस्ट ईज वेस्ट, दे शॅल नेव्हर मीट.” हे उद्गार अमेरिकेत गेलेल्या भारतीयांना लागू पडतात असेही तिकडे गेल्यावर समजले. एकमेकांना ओळखणारी मुंबईतली किती तरी मुले आता तिकडे दोन्ही बाजूंना आहेत. सदैव त्यांची फोनाफोनी चॅटिंग, ईमेल, स्क्रॅप्स वगैरे चाललेले असते. पण प्रत्यक्षात भेट मात्र कधी ते एकाच वेळी भारतात आले तर इकडेच घडते. अमेरिकेतला प्रवास काही त्यांना परवडत नाही. स्थानिक प्रवास, हॉटेलात राहणे वगैरे तिकडचे खर्च डॉलरमध्ये कमाई असणाऱ्या लोकांनाच भारी पडतात तर मी रुपये मोजून विकत घेतलेल्या डॉलरमध्ये ते कुठून भागणार रूडयार्ड किपलिंगने काढलेले “ईस्ट ईज ईस्ट अँड वेस्ट ईज वेस्ट, दे शॅल नेव्हर मीट.” हे उद्गार अमेरिकेत गेलेल्या भारतीयांना लागू पडतात असेही तिकडे गेल्यावर समजले. एकमेकांना ओळखणारी मुंबईतली किती तरी मुले आता तिकडे दोन्ही बाजूंना आहेत. सदैव त्यांची फोनाफोनी चॅटिंग, ईमेल, स्क्रॅप्स वगैरे चाललेले असते. पण प्रत्यक्षात भेट मात्र कधी ते एकाच वेळी भारतात आले तर इकडेच घडते. अमेरिकेतला प्रवास काही त्यांना परवडत नाही. स्थानिक प्रवास, हॉटेलात राहणे वगैरे तिकडचे खर्च डॉलरमध्ये कमाई असणाऱ्या लोकांनाच भारी पडतात तर मी रुपये मोजून विकत घेतलेल्या डॉलरमध्ये ते कुठून भागणार आता एकादा दैवी चमत्कार घडला तरच मला त्या साहित्यसंमेलनात जायला मिळणार होते. माझा जरी चमत्कारावर विश्वास नसला तरी काय झाले आता एकादा दैवी चमत्कार घडला तरच मला त्या साहित्यसंमेलनात जायला मिळणार होते. माझा जरी चमत्कारावर विश्वास नसला तरी काय झाले तो कांही मला विचारून घडणार नव्हता. कुठे तरी कोणी तरी कसली तरी चावी फिरवेल आणि मला घरबसल्या तिकीटांसह सॅन होजेला येण्याचे आमंत्रण आणून देईल म्हणून वाट पाहत राहिलो.\nपण हा चमत्कार काही घडलाच नाही\nFiled under: अनुभव, थोड�� गंमत |\n« जुने वर्ष आणि नवे वर्ष बाबा रामदेव आणि अर्थक्रांति »\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nगुणवत्ता, दर्जा, स्तर, प्रत …… आणि क्वालिटी\nयंत्रे तयार करणारी यंत्रे नोव्हेंबर 11, 2021\nशाश्वत ऊर्जा ऑक्टोबर 20, 2021\nवातावरणामधील हवेचा दाब ऑक्टोबर 7, 2021\nतेथे कर माझे जुळती – भाग १९ – माझ्या आत्या सप्टेंबर 27, 2021\nओझोन आणि हीलियम सप्टेंबर 16, 2021\nप्लॅस्टिक – ब्रह्मराक्षस की बागुलबोवा \nगॅलीलिओ आणि विज्ञान (सायन्स) ऑगस्ट 10, 2021\nकोपरनिकसचे संशोधन – सूर्यमालिका जुलै 29, 2021\nजुगाड पुराण जुलै 22, 2021\nएक धामधुमीचा दिवस (११ जुलै २००६) जुलै 11, 2021\nप्राचीन काळातील भारताची विज्ञानामधील प्रगति जून 29, 2021\nपरतलो मातृभूमीला मे 31, 2021\nइंद्र देवा रे देवा …. मे 25, 2021\nभगवान श्रीपरशुराम मे 14, 2021\nशून्याचा शोध मे 10, 2021\nपुण्याचा स्वाइनफ्ल्यू २००९ एप्रिल 14, 2021\nसिंहगड आणि मी एप्रिल 8, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/maharashtra-coronavirus-news-live-updates-of-19th-october-meeting-of-fadnavis-with-amit-shah-begins-619979.html", "date_download": "2021-12-05T07:49:02Z", "digest": "sha1:INYYR2HR7DUEJQEV4BGAWKWG3S3OM4HQ", "length": 7857, "nlines": 117, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Live Updates : इयत्ता दहावी व बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल बुधवारी – News18 लोकमत", "raw_content": "\nLive Updates : इयत्ता दहावी व बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल बुधवारी\nकोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स\nनागपूर - पारडी भागात निर्माणाधीन पुलाचा काही भाग कोसळला, घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही\nपॅरोलवर आल्यानंतर खून करणारा आरोपी जेरबंद\nदक्षिण सोलापूरच्या वडापूर इथं केला होता खून\nपत्नीशी अनैतिक संबंधाच्या संशयातून केलेलं कृत्य\nफरार आरोपी आमसिद्ध पुजारी अखेर अटकेत\nमंद्रूप पोलिसांची वडापूर गावच्या हद्दीत कारवाई\n2009 साली संशयातून पत्नीचाही केला होता खून\nपिंपरी-चिंचवड आयुक्तालय पोलीस भरती परीक्षा 23 ऑक्टोबरऐवजी 19 नोव्हेंबरला होणार, नियोजनशून्य कारभाराचा पुन्हा उमेदवारांना फटका, 2019 ची भरती प्रक्रिया पूर्ण होण्याच्या प्रतीक्षेत\nज्या लोकांनी लस मिळाली नाही म्हणून टीका केली होती, त्यांनी महाराष्ट्रात 9 कोटी लोकांचं लसीकरण पूर्ण झालं याबाबत कौतुक केलं पाहिजे - भारती पवार\nनव्या नियुक्तीनंतर मुंबई कॉंग्रेसमध्ये नाराजीनाट्य\nसचिन सावंतांचा कॉं���्रेस प्रवक्तेपदाचा राजीनामा\nनवीन पदाची जबाबदारी देण्याची केली मागणी\n'लहान मुलांच्या लसीकरणाबाबत लवकरच मंजुरी'\n'केंद्र आणि मोदी लसीकरणासाठी आग्रही राहिले'\nदेशात मोठ्या प्रमाणात लसीकरण झालं - भारती पवार\n'तिसऱ्या लाटेची शक्यता कमी, खबरदारी घेणं गरजेचं'\nदहावी आणि बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल उद्या, दुपारी 1 वाजता www.mahresult.nic.in वर जाहीर होणार, वेबसाईटवर विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण उपलब्ध होणार\nअमित शाहांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत बैठक\nसाखर उद्योग, सहकार क्षेत्रासंबंधी चर्चा - फडणवीस\n'साखर कारखान्यांबाबत सकारात्मक निर्णय घेणार'\n'सहकारी साखर कारखान्यांना मदतीवर चर्चा'\nसाखर कारखान्यांचे प्रश्न सोडवणार - फडणवीस\n'महाराष्ट्रातील कारखान्यांना नवसंजीवनी मिळेल'\nआयकरच्या नोटिसांवर तोडगा काढणार - फडणवीस\n'कोणत्याही कारखान्यावर कारवाई होणार नाही'\n'सहकारी कारखान्यांना उभारी देण्याचा प्रयत्न'\nविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य\nकृषी व संलग्न महाविद्यालयं उद्यापासून सुरू करण्यास मान्यता, कोरोना प्रतिबंधासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना आणि निर्देशांचं पालन करण्याचं केलं आवाहन, स्थानिक प्रशासनाच्या समन्वयानं विद्यार्थ्यांसाठी लसीकरण मोहीम राबवण्याची कृषिमंत्री दादाजी भुसेंची सूचना\nराज ठाकरेंचा मुंबईत 23 तारखेला मेळावा\nकार्यकर्त्यांच्या बैठका सुरू - नितीन सरदेसाई\n'कोरोना नियमांचं पालन करून मेळावा होणार'\nमनपा निवडणुकीसाठीची पूर्वतयारी - सरदेसाई\nकोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/india-vs-new-zealand-first-t20-rohit-sharma-rahul-dravid-era-to-start-in-india-this-could-be-playing-xi-mhsd-631453.html", "date_download": "2021-12-05T08:38:44Z", "digest": "sha1:3VK6R2G6UHHX3SOOGZ2GLHVS3BGZPYMD", "length": 7882, "nlines": 81, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "IND vs NZ : रोहितची पहिली परीक्षा, या Playing XI सह मैदानात उतरणार हिटमॅन! – News18 लोकमत", "raw_content": "\nIND vs NZ : रोहितची पहिली परीक्षा, या Playing XI सह मैदानात उतरणार हिटमॅन\nIND vs NZ : रोहितची पहिली परीक्षा, या Playing XI सह मैदानात उतरणार हिटमॅन\nभारताच्या टी-20 क्रिकेटमध्ये बुधवारपासून नव्या अध्यायाला सुरुवात होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand T20 Series) यांच्यातल्या तीन टी-20 मॅचच्या सीरिजची पहिली मॅच जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.\nजयपूर 16 ऑक्टोबर : भारताच्या टी-20 क्रिकेटमध्ये बुधवारपासून नव्या अध्यायाला सुरुवात होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand T20 Series) यांच्यातल्या तीन टी-20 मॅचच्या सीरिजची पहिली मॅच जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. विराट कोहलीने टी-20 फॉरमॅटची कॅप्टन्सी सोडल्यानंतर रोहित शर्माकडे (Rohit Sharma) टीमचं नेतृत्व गेलं आहे, तर राहुल द्रविड (Rahul Dravid) टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक झाला आहे. यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाची कामगिरी निराशाजनक झाली. सुपर-12 स्टेजमध्येच टीम इंडियाला बाहेर जावं लागलं. यानंतर टीम निवडीवर आणि टीमच्या संतुलनावरही प्रश्न उपस्थित झाले. या टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीमची कामगिरी खराब झाली असली, तरी पुढचा टी-20 वर्ल्ड कप 11 महिन्यांवर येऊन ठेपला आहे, त्यामुळे रोहित आणि राहुल द्रविड यांना टीम तयार करायला फार वेळ मिळणार नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या सीरिजपासूनच रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांना तयारी सुरू करावी लागणार आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सीरिजसाठी टीम इंडियात मोठे बदल करण्यात आले. टी-20 वर्ल्ड कप खेळणारे 8 खेळाडू ही सीरिज खेळणार नाहीत. विराट कोहली, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूर यांना विश्रांती देण्यात आली आहे, तर राहुल चहर, हार्दिक पांड्या आणि वरुण चक्रवर्ती यांना डच्चू मिळाला आहे. आयपीएलमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा टीम इंडियामध्ये समावेश करण्यात आला आहे. टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाची सर्वाधिक निराशा ऑलराऊंडर आणि स्पिनरनी केली. हार्दिक पांड्याच्या फिटनेसचा सस्पेन्स संपूर्ण वर्ल्ड कप कायम होता, ज्याचा फटका टीम इंडियाला बसला. न्यूझीलंडविरुद्धच्या सीरिजमध्ये हार्दिक पांड्याऐवजी व्यंकटेश अय्यरला संधी मिळाली आहे, तर युझवेंद्र चहलनेदेखील पुनरागमन केलं आहे. या दोघांना पहिल्या सामन्यापासूनच रोहित खेळवेल, असा अंदाज वर्तवण्यात येतोय. दुखापतीनंतर श्रेयस अय्यरंचही टीममध्ये पुनरागमन झालं आहे. या खेळाडूंसह मैदानात उतरणार रोहित रोहित शर्मा, केएल राहुल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, व्यंकटेश अय्यर, आर.अश्विन, युझवेंद्र चहल, दीपक चहर, आवेश खान, मोहम्मद सिराज\nIND vs NZ : रोहितची पहिली परीक्षा, या Playing XI सह मैदानात उतरणार हिटमॅन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagirikhabardar.com/archives/4034", "date_download": "2021-12-05T07:18:13Z", "digest": "sha1:A7RHHHF3ETV56CZ24JJKC5FHKVD6TVIO", "length": 14260, "nlines": 124, "source_domain": "ratnagirikhabardar.com", "title": "मुख्यमंत्र्यांची ‘महाजनादेश यात्रा’ आज कणकवलीत धडाडणार | रत्नागिरी खबरदार", "raw_content": "\nHome महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांची ‘महाजनादेश यात्रा’ आज कणकवलीत धडाडणार\nमुख्यमंत्र्यांची ‘महाजनादेश यात्रा’ आज कणकवलीत धडाडणार\nकणकवली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या तिसर्‍या टप्प्याची सुरुवात कोकणातील सिंधुदुर्गात मंगळवारी (दि. 17) होत आहे. या यात्रेदरम्यान दु. 1.30 वा. विद्यामंदिर हायस्कूलच्या पटांगणावर त्यांची भव्य जाहीर सभा होणार आहे. या सभेची जय्यत तयारी करण्यात आली असून सुमारे 10 हजार उपस्थितीच्या दृष्टीने भव्य वॉटरप्रूफ सभामंडप घालण्यात आला आहे. या सभेत मुख्यमंत्री सिंधुदुर्गच्या व कोकणच्या विकासाबाबत कोणती घोषणा करतात, याची उत्सुकता सर्व जिल्हावासीयांमध्ये आहे. तसेच राज्यात भाजप-शिवसेना युती होणार की नाही, याबाबत मुख्यमंत्री काय बोलतात याचीही उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे. मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेची कणकवलीत गेल्या पाच दिवसांपासून जोरदार तयारी करण्यात आली. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आ. प्रसाद लाड आणि सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्या मार्गदर्शनाखाली या सभेचे नियोजन करण्यात आले. या सभेच्या नियोजनाची आणि मुख्यमंत्र्यांच्या दौरा कार्यक्रमाची माहिती आ. प्रसाद लाड आणि प्रमोद जठार यांनी सोमवारी पत्रकारांना दिली. यावेळी माजी आ. कालिदास कोळंबकर, मुंबई बँकेचे अध्यक्ष आ. प्रवीण दरेकर, सिध्दीविनायक न्यासाचे माजी अध्यक्ष सुभाष मयेकर, भाजप नेते संदेश पारकर, अतुल रावराणे आदी यावेळी उपस्थित होते. आ. प्रसाद लाड म्हणाले, मुख्यमंत्र्यांसमवेत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, शिक्षणमंत्री आशिष शेलार, माजी खा. किरीट सोमय्या, आ. प्रवीण दरेकर, आ. कालिदास कोळंबकर, प्रदेश सरचिटणीस सुरजितसिंग ठाकूर, भाजयुमोचे अध्यक्ष मोहित भारती आदी व्यासपीठावर असणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सिंधुदुर्गातील महाजनादेश यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. कोल्हापूर-राधानगरी येथून फोंडाघाटमार्गे मुख्यमंत्र्यांचे सिंधुदुर्गात आगमन होणार आहे. फोंडाघाट ते कणकवली या दरम्यान 150 ते 200 मोटरसायकलस्वारांची रॅली काढली जाणार असून 100 ते 200 गाड्यांचा ताफा मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेत असणार आहे. दु. 1.30 वा. मुख्यमंत्र्यांचे कणकवलीत सभास्थळी आगमन होणार आहे. फोंडाघाट ते कणकवली आणि रत्नागिरीकडे जाताना कणकवली ते खारेपाटण या दरम्यान सहा ठिकाणी त्यांचे स्वागत केले जाणार आहे. मुख्यमंत्र्यांचे सभास्थळी आगमन झाल्यानंतर संदेश पारकर, अतुल रावराणे त्यांचे स्वागत करणार आहेत. या सभेचे नियोजन व अन्य व्यवस्था जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार आणि अतुल काळसेकर यांच्याकडे आहे. मुख्यमंत्र्यांच्या सभेला सुमारे 12 ते 15 हजार लोक उपस्थित राहतील असा आमचा अंदाज आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांना जिल्ह्यातील विविध संस्था आणि व्यक्‍तींच्यावतीने निवेदने दिली जाणार आहेत. ही निवेदने निरीक्षक प्रसाद लाड आणि जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार हे स्वीकारून मुख्यमंत्र्यांना सादर करणार आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव सर्वांनाच मुख्यमंत्र्यांची भेट घेता येणार नाही. आ. लाड म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेला महाराष्ट्रात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, तसाच प्रतिसाद सिंधुदुर्गात आणि कोकणातही मिळणार आहे. गेल्या पाच वर्षांत मुख्यमंत्र्यांनी केलेल्या कामाची पोचपावती या महाजनादेश यात्रेच्यानिमित्ताने मिळणार आहे. त्यामुळे आम्हाला खात्री आहे, पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील. कोकणच्या विकासाबाबत मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधतील असे आ. लाड यांनी सांगितले.\nPrevious articleपेट्रोल आणि डिझेलच्या दरात पाच ते सहा रूपयांची वाढ होण्याची शक्यता\nNext articleमुख्यमंत्र्यांची ‘महाजनादेश यात्रा’ आज रत्नागिरीत\nकोरोनाची तिसरी लाट कदाचित ओमायक्रॉनच्या रुपात, मात्र घाबरण्याचं कारण नाही : आरोग्यमंत्री राजेश टोपे\nसंपकरी कर्मचाऱ्यांवर ‘मेस्मा’ कायद्यान्वये कारवाई होणार; एसटी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांचा इशारा\n‘ओमिक्रॉन’च्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील दर्शनाच्या नियमांमध्ये बदल\nरत्नागिरीतील तरुणाने साकारली गणेशमूर्ती व मारुती मंदिर सर्कलचा देखावा\n२४ तासांत राज्यातील १८९ पोलिसांना कोरोनाची लागण\nदिवाळी संपली, मात्र महिला बालकल्याण अंतर्गत कर्मचाऱ्यांना ना सण अग्रीम ना...\nवाझे तपासाला सहकार्य करत नाही; एनआयएची विशेष न्यायालयाला माहिती\nयेत्या आठवड्यांमध्ये कोरोना लस येणे अपेक्षित : पंतप्रधान नरेंद्र मोदी\n”महाराष्ट्राची वाट लावणाऱ्या व्यक्तीला विठ्ठल माफ करणार नाही”\nमनसे परिवहन सेनेचा एस.टी. कर्मचाऱ्यांना धीर\nयेत्या तीन-चार दिवसात रेमडेसिवीरचा तुटवडा जाणवणार : राजेंद्र शिंगणे\nजिल्ह्यात आज 5 नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद\nज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे निधन\nभोस्ते शिवसेना विभागप्रमुखपदी युवराज गुजर यांची निवड\nकोकण रेल्वे मधील प्लास्टिक मिश्रित वड्याने दोन वर्षाच्या मुलाची प्रकृती बिघडली\nदुचाकीसह दाम्पत्य कोसळले नदीत\nझाकण उघडे असल्याने महिला पडली गटारात\nउद्धव ठाकरेंची पुन्हा बाजी, देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांमध्ये स्थान\nरायगडावर साधेपणाने शिवराज्याभिषेक दिन सोहळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/33662", "date_download": "2021-12-05T08:37:17Z", "digest": "sha1:HS6IBYLLNOYQAVV5I57QAAKJZMWS3ZYC", "length": 6034, "nlines": 131, "source_domain": "www.maayboli.com", "title": "गुढीपाडवा | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुढीपाडवा\nसहज आळवी सुरेल पंचम\nतापतापतो जरी हा दिनकर\nसमयाचे हे भान ठेवुनी,\nठेवून याची जाण करूया,\nहिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा \nकड्व्यांमधे एक ओळ सोडली असती तर वाचायला सुलभ होईल.\n२-३ ठिकाणी वृत्तासाठी र्‍हस्व-दीर्घाची तडजोड आवश्यक वाटते.\nUlhasBhide - आपल्या सूचनेनुसार कड्व्यांमधे एक ओळ सोडली आहे..\nछान लिहिली आहे श्रीकांतजी\nछान लिहिली आहे श्रीकांतजी\nधन्यवाद अनिल तापकीर आणि\nधन्यवाद अनिल तापकीर आणि jaydeep joshi\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.maxmaharashtra.com/bs-politics/mla-nilesh-lanke-has-been-accused-of-beating-up-rahul-patil-a-junior-clerk-at-a-rural-hospital-973771", "date_download": "2021-12-05T08:30:23Z", "digest": "sha1:53DMTFNTFPFJCCKR5PSKYL6K2ZABAZBW", "length": 8902, "nlines": 82, "source_domain": "www.maxmaharashtra.com", "title": "आमदार निलेश लंके यांची ग्रामीण रुग्णालयातील कनिष्ठ लिपीकास मारहाण?", "raw_content": "\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nHome > Politics > आमदार निलेश लंके यांची ग्रामीण रुग्णालयातील कनिष्ठ लिपीकास मारहाण\nआमदार निलेश लंके यांची ग्रामीण रुग्णालयातील कनिष्ठ लिपीकास मारहाण\nआमदार निलेश लंके यांनी ग्रामीण रूग्णालयातील कनिष्ठ लिपीक राहुल पाटील यांना मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला आहे. याबाबत वैद्यकीय अधीक्षकांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना पत्र देखील लिहीले आहे.\nटीम मॅक्स महाराष्ट्र | 6 Aug 2021 8:33 AM GMT\nपारनेर मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके हे नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत असतात. त्यांनी सुरू केलेल्या टाकळीढोकेश्वर येथील शरदचंद्र पवार आरोग्य मंदीर या कोवीड सेंटरमुळे राज्यातच नाही तर देशात त्यांची चर्चा सुरू झाली. त्या कोवीड सेंटरमधील त्यांच्या विनामास्क फिरण्यावरून देखील त्यांच्यावर जोरदार टीका झाली. दरम्यान आमदार लंके पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.\nआ. निलेश लंके यांनी ग्रामीण रुग्णालयातील कनिष्ठ लिपीकास लसीकरणाचे टोकण विकत असल्याचा आरोप करत मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर झाल्यानंतर अहमदनगर जिल्ह्यासह राज्यात चर्चेला उधाण आलं आहे. बुधवार रात्री ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे ही मारहाण पारनेरचे गटविकास अधिकारी किशोर माने आणि पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांच्यासमोरच झाल्याचे बोलले जात आहे. यासंदर्भात पारनेर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधीक्षक यांनी जिल्हा शल्यचिकीत्सक यांना पत्र देखील दिले आहे.\nज्या पत्रात वैद्यकिय अधीक्षकांनी म्हटले आहे की, पारनेर ग्रामीण रुग्णालयात बुधवारी रात्री साडेआठ वाजता तहसीलदार आणि डॉ.अडसुळ यांच्या आदेशाने लसीच्या लाभार्थ्यांना टोकणचे वाटप करण्यात आले. मात्र, रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमार आमदार लंके व डॉ. कावरे यांनी टोकण वाटप करणारे कनिष्ठ लिपीक राहुल पाटील यांना बोलावून घेत, त्यांच्यावर टोकण विकण्याचा आरोप केला आणि राहुल पाटील यांना मारहाण केली.\nदरम्यान या घटनेची चौकशी करून दोषींवर योग्य कारवाई करण्याची मागणी त्यांनी आपल्या , पत्रात केली आहे. या पत्राची प्रती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, तहसिलदार ज्योती देवरे, पोलिस निरीक्षक बळप यांना देखील पाठवण्यात आली आहे. दरम्यान आ. नीलेश लंके यांच्याकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.\nमारहाण झाली नाही ; लिपिकाचा खुलासा\nदरम्यान राहुल पाटील यांनी आपल्याला कोणीही मारहाण केलेली नाही. मारहाणीची बातमी चुकीची आहे. आमदार लंके यांनी केवळ आपल्याला समज दिल्याचं म्हटलं आहे. याबाबत त्यांनी एक व्हिडिओ प्रसारीत केला आहे.\nदरम्यान आता पाटील यांनी जो खुलासा केला त्यानंतर या प्रकरणाला वेगळंच वळण मिळण्याची शक्यता आहे. राहुल पाटील यांच्यावर कुणाचा दबाव आहे का मारहाण झाली नाही तर वैद्यकिय अधीक्षकांनी पत्र का पाठवले मारहाण झाली नाही तर वैद्यकिय अधीक्षकांनी पत्र का पाठवले या प्रकरणाची चौकशी होणार का या प्रकरणाची चौकशी होणार का हे आणि असे अनेक प्रश्न आता अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांना पडले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://anandghare2.wordpress.com/2010/07/15/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0-%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%A8-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A5%A8/", "date_download": "2021-12-05T08:03:03Z", "digest": "sha1:JLFIFAFE2JK3S767XOODCXEGXR7JFWLQ", "length": 18491, "nlines": 131, "source_domain": "anandghare2.wordpress.com", "title": "राणीचे शहर लंडन – भाग २ | निवडक आनंदघन", "raw_content": "\nआजीचे घड्याळ (कालगणना) (3)\nकला आणि कलाकार (6)\nराणीचे शहर लंडन (6)\nबोलू ऐसे बोल (11)\nविज्ञान आणि तंत्रज्ञान (86)\nचीन चिनी चायनीज (5)\nसाहित्य आणि साहित्यिक (20)\nविठ्ठला तू वेडा कुंभार (6)\nराणीचे शहर लंडन – भाग २\nमाझ्या पहिल्याच परदेशाच्या वारीमध्ये लंडनला जाण्याचा योग जुळून आल्याने मला कांकणभर जास्तच आनंद झाला. जे लोक त्यापूर्वी लंडनला जाऊन आलेले होते त्यांना निघण्यापूर्वी जाऊन भेटलो. त्यांच्याकडून त्या शहराचा नकाशा, महत्वाच्या प्रेक्षणीय ठिकाणांची नांवे आणि भरपूर सूचना घेतल्या. त्या काळी इंटरनेट नसल्यामुळे अशा गोष्टींची जमवाजमव करण्यासाठी बरीच शोधाशोध आणि मेहनत करावी लागत असे. अशी तयारी करून गेल्यानंतरसुद्धा प्रत्यक्षात हीथ्रो विमानतळावर उतरल्यानंतर आता कुठून सुरुवात करावी आणि त्��ासाठी नेमके काय करायला पाहिजे ते समजत नव्हते. त्या वेळेस माझा कोणी मार्गदर्शक माझ्यासोबत नव्हता. अखेर सरकारी मदतकेंद्राचीच मदत घ्यायचे ठरवले.\nत्या काउंटरवर बसलेल्या उत्साही तरुणाने मला परम आश्चर्याचा धक्काच दिला. एक दोन मिनिटांत त्याने माझी गरज नेमकी जाणून घेतली, भराभर मला वेगवेगळे नकाशे काढून दिलेच, त्यांवर जागांच्या खुणा सुद्धा करून दिल्या एवढेच नव्हे तर रेल्वे आणि बसची तिकीटे देखील माझ्या हातात ठेवली आणि कसेकसे जायचे ते थोडक्यात समजाऊन पण सांगितले. या सगळ्या गोष्टी आणि पुरेपूर आत्मविश्वास बरोबर घेऊन मी विमानतळाच्या तळघरातल्या रेल्वे स्टेशनवर जाऊन पोचलो.\nमुंबईहून निघण्यापूर्वी मी लंडनच्या भूयारी रेल्वेची कीर्ती ऐकली होती. आता तिथल्या स्थानिक प्रवासाची सुरुवात त्या गाडीनेच केली होती. पण विमानतळाच्या इमारतीतून बाहेर पडली तेंव्हा ती जमीनीवरच होती. आसमंतातली हिरवळ सकाळच्या कोवळ्या किरणांनी न्हाऊन ताजी तवानी दिसत होती. अधून मधून घरे, कारखाने, गोदामे वगैरे दिसत होती. कांही काळ जमीनीवरून प्रवास केल्यानंतर जेंव्हा शहरातली दाट वस्ती सुरू झाली तेंव्हा मात्र आमची गाडी भुयारात घुसली.\nलंडनची अंडरग्राउंड मेट्रो किंवा तिथल्या बोलीभाषेत ‘ट्यूब’ ची व्यवस्था ही एक अद्भुत वाटणारी गोष्ट आहे. मुंबईत वर्षानवर्षे राहणारे लोकसुद्धा इथल्या पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे, तिची मेन लाईन , हार्बर लाईन वगैरेमध्ये गफलत करतांना दिसतात. लंडनला तब्बल डझनभर लाइनी आहेत. त्या प्रत्येक लाइनीला एक विशिष्ट रंग दिला आहे आणि त्यांना आपापली नांवे असली तरी त्या त्यांच्या रंगानेच जास्त ओळखल्या जातात. लंडनच्या मध्यवर्ती भागातून यातल्या बहुतेक सगळ्या लाइनी जातात. त्यामुळे अनेक स्टेशनात दोन किंवा तीन लाइनी मिळतात. अनंत जागी त्या एकमेकींना छेद देतात. पण त्यांचे रूळ जमीनीखाली वेगवेगळ्या स्तरांवर असल्यामुळे ते प्रत्यक्षात कुठेच एकमेकांना मिळत नाहीत. त्यामुळे त्यांचे सांधे जोडायची किंवा बदलायची गरज नसते. प्रत्येक रंगाच्या लाइनीवरून लोकल गाड्या एकापाठोपाठ धांवत असतात. त्यांना कसलाच अडथळा नसतो.\nलंडनमधल्या सर्व लाइनी दाखवणारा एक सुबक व कल्पक रंगीत नकाशा मुक्तपणे सगळीकडे उपलब्ध असतो आणि प्रत्येक स्टेशनात रंगवलेला असतो. त्याची रचना इतकी सुंदर आहे की कोठलाही साक्षर माणूस तो नकाशा पाहून आपल्याला ज्या ठिकाणी जायचे असेल तिथे जाण्याचा सर्वात चांगला मार्ग शोधून काढू शकतो. त्याला मदत करण्यासाठी अनेक यांत्रिक साधने देखील उपलब्ध असतात. स्टेशनात शिरल्याबरोबर कुठली लाईन कुठल्या प्लॅटफॉर्मवर मिळेल आणि ती ट्रेन कुठकुठल्या स्टेशनांना जाईल ही माहिती सुवाच्य अक्षरात आणि सहज दिसावी अशा ठिकाणी मिळते आणि ती पहात पहात इच्छित स्थळी पोचता येते. बटन दाबल्यावर तिकीट छापून देणारी यंत्रे मुंबईच्या तिकीटांच्या खिडकीत पाहिली होती. लंडनला ती स्वयंचलित आहेत. त्यात मोठे नाणे टाकले तर उरलेले सुटे पैसे बाहेर येतात. आता बहुतेक लोक इंटरनेट व क्रेडिट कार्डाचाच वापर करत असल्याने पाहिजे ती तिकीटे इंटरनेटवर बुक करून क्रेडिट कार्ड वापरून त्याचा प्रिंटआउट घेता येतो. शहराच्या मध्यभागातले आंतले वर्तुळ किंवा बाह्य वर्तुळ यात सर्वत्र दिवसभर किंवा आठवडाभर चालू शकणारे पास काढायची सोय आहे.\nलंडनच्या मेट्रोमध्ये पाहिलेल्या एका गोष्टीचा उल्लेख मला आवर्जून करावासा वाटतो. धडधाकट माणसे तर त्यातून प्रवास करतातच, पण अपंग लोकसुद्धा व्हीलचेअरवर बसून या गाडीत चढू उतरू शकतात. महत्वाच्या स्टेशनांवर त्यांच्यासाठी खास लिफ्ट आहेत. त्यातून ते भूमीगत प्लॅटफॉर्मवर येजा करू शकतात. त्यांच्या अपंगत्वामुळे त्यांच्या हालचालीवर मर्यादा पडत असल्या तरी चाकांच्या खुर्चीत बसून ते रोजच्या जीवनातील जवळजवळ सर्व गोष्टी करू शकतात, अगदी रेल्वेप्रवाससुद्धा\nFiled under: प्रवासवर्णन, राणीचे शहर लंडन |\n« राणीचे शहर लंडन – भाग १ राणीचे शहर लंडन – भाग ३ »\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nगुणवत्ता, दर्जा, स्तर, प्रत …… आणि क्वालिटी\nयंत्रे तयार करणारी यंत्रे नोव्हेंबर 11, 2021\nशाश्वत ऊर्जा ऑक्टोबर 20, 2021\nवातावरणामधील हवेचा दाब ऑक्टोबर 7, 2021\nतेथे कर माझे जुळती – भाग १९ – माझ्या आत्या सप्टेंबर 27, 2021\nओझोन आणि हीलियम सप्टेंबर 16, 2021\nप्लॅस्टिक – ब्रह्मराक्षस की बागुलबोवा \nगॅलीलिओ आणि विज्ञान (सायन्स) ऑगस्ट 10, 2021\nकोपरनिकसचे संशोधन – सूर्यमालिका जुलै 29, 2021\nजुगाड पुराण जुलै 22, 2021\nएक धामधुमीचा दिवस (११ जुलै २००६) जुलै 11, 2021\nप्राचीन काळातील भारताची विज्ञानामधील प्रगति जून 29, 2021\nपरतलो मातृभूमीला मे 31, 2021\nइंद्र देवा रे देवा …. मे 25, 2021\nभगवान श्रीपरशुराम मे 14, 2021\nशून्याचा शोध मे 10, 2021\nपुण्याचा स्वाइनफ्ल्यू २००९ एप्रिल 14, 2021\nसिंहगड आणि मी एप्रिल 8, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/career/national-environmental-engineering-research-institute-openings-for-different-posts-apply-here-mham-622108.html", "date_download": "2021-12-05T08:21:00Z", "digest": "sha1:DLWBUCMWVL355UI3IP6AWO6O75IC3YQS", "length": 7184, "nlines": 87, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "NEERI Nagpur Recruitment: राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्थान नागपूर इथे 25,000 पगाराची नोकरी; लगेच करा अप्लाय – News18 लोकमत", "raw_content": "\nNEERI Nagpur Recruitment: राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्थान नागपूर इथे 25,000 पगाराची नोकरी; लगेच करा अप्लाय\nNEERI Nagpur Recruitment: राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्थान नागपूर इथे 25,000 पगाराची नोकरी; लगेच करा अप्लाय\nअर्ज करण्याची शेवटची तारीख 14 नोव्हेंबर 2021 असणार आहे.\nनागपूर, 23 ऑक्टोबर: राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्थान नागपूर (National Environmental Engineering Research Institute) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (NEERI Nagpur Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. प्रकल्प सहाय्यक, प्रकल्प सहयोगी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 नोव्हेंबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती प्रकल्प सहाय्यक (Project Assistant) प्रकल्प सहयोगी (Project Associate) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव प्रकल्प सहाय्यक (Project Assistant) - Botany/ Microbiology Chemistry/ Physics/ / Env. Science/ Geology मध्ये B.Sc पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. किंवा Env. Science B.E./B.Tech. in Environmental Engineering/ Civil Engineering मध्ये M.Sc. पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. Pune Job Alert: अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद पुणे इथे नोकरीची संधी प्रकल्प सहयोगी (Project Associate) - Botany/ Microbiology Chemistry/ Physics/ / Env. Science/ Geology मध्ये B.Sc पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. किंवा Env. Science B.E./B.Tech. in Environmental Engineering/ Civil Engineering मध्ये M.Sc. पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार प्रकल्प सहाय्यक (Project Assistant) - 20,000 रुपये प्रतिमहिना + HRA प्रकल्प सहयोगी (Project Associate) - 25,000 रुपये प्रतिमहिना + HRA अर्ज करण्याची शेवटची तारीख - 14 नोव्हेंबर 2021\nया पदांसाठी भरती प्रकल्प सहाय्यक (Project Assistant) प्रकल्प सहयोगी (Project Associate)\nइतका मिळणार पगार प्रकल्प सहाय्यक (Project Assistant) - 20,000 रुपये प्रतिमहिना + HRA प्रकल्प सहयोगी (Project Associate) - 25,000 रुपये प्रतिमहिना + HRA\nशेवटची त���रीख 14 नोव्हेंबर 2021\nसविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://recruitment.neeri.res.in/RecruitmentV3/applicationForm.jsp या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.\nNEERI Nagpur Recruitment: राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्थान नागपूर इथे 25,000 पगाराची नोकरी; लगेच करा अप्लाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/devendra-fadnavis-avoided-the-tour-of-beed-because-of-pankaja-mundes-health-mhss-612781.html", "date_download": "2021-12-05T08:47:36Z", "digest": "sha1:MDBR2BYXDNWIFDHY23Z6BJXW2HL27P7V", "length": 8460, "nlines": 81, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आता फडणवीसांनी टाळला बीडचा दौरा, पंकजा मुंडेंच्या तब्येतीचे दिले कारण! – News18 लोकमत", "raw_content": "\nआता फडणवीसांनी टाळला बीडचा दौरा, पंकजा मुंडेंच्या तब्येतीचे दिले कारण\nआता फडणवीसांनी टाळला बीडचा दौरा, पंकजा मुंडेंच्या तब्येतीचे दिले कारण\nपंकजा मुंडे (pankaja munde) यांनी तब्येत बरी नसल्याचं सांगत भेटण्याचं टाळलं आहे. तर...\nपंकजा मुंडे (pankaja munde) यांनी तब्येत बरी नसल्याचं सांगत भेटण्याचं टाळलं आहे. तर...\nमुंबई, 03 ऑक्टोबर : भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) सध्या अतिवृष्टी झालेल्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहे. पण, फडणवीसांच्या दौऱ्याआधीच भाजपच्या नेते पंकजा मुंडे (pankaja munde) यांनी तब्येत बरी नसल्याचं सांगत भेटण्याचं टाळलं आहे. तर दुसरीकडे आता फडणवीस यांनीही बीडच्या दौऱ्यावर न जाण्याचा निर्णय घेतला आहे. मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत आहे. आज त्यांनी लातूरमधील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. आता बीडच्या दौऱ्यावर जाणार अशी माहिती होती. मात्र, फडणवीस सध्या बीडच्या दौऱ्यावर जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे. पंकजा मुंडे या आजारी असल्यामुळे फडणवीसांनी आपला दौरा रद्द केल्याचे वृत्त टीव्ही 9 मराठीने दिले आहे. IPL 2021 : पंजाबला हरवून विराटची RCB प्ले-ऑफमध्ये, आता चौथ्या स्थानासाठी रेस दोन दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांनी अचानक प्रकृती खराब झाली. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी पुढील चार दिवस विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर येण्याआधीच पंकजा मुंडे (pankaja munde tweet) यांनी काढता पाय घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले. पंकजा मुंडे यांनी ट्वीट करून प्रकृती खराब झाल्याबद्दल माहिती दिली. घशाला त्रास होत असल्यामुळे बोलण्यास अडचण येत आहे. त्यामुळे पुढील 2 ते 4 दिवस डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला, त्यामुळे कुणाचेही फोन कॉल घेऊ शकत नाही किंवा वैयक्तिकरित्या भेटू शकत नाही' अशी माहिती पंकजांनी दिली. 'तारक मेहता फेम' नट्टू काका काळाच्या पडद्याआड, रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास विशेष म्हणजे, केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाला होता. त्यावेळी खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा होती. पण, त्यांच्याऐवजी भागवत कराड यांची वर्णी लागली. प्रीतम मुंडे यांना डावलण्यात आल्यामुळे पंकजा मुंडे कमालीच्या नाराज झाल्या होत्या. त्यांच्या अनेक समर्थक आणि पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले होते. पंकजा मुंडे यांनीही दिल्लीवारी करून वरिष्ठांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल नाराजी बोलून दाखवली होती. या घटनेनंतर पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस शक्यतो आमनेसामने आले नाही. आताही दोन्ही नेत्यांनी समोरासमोर येण्याचे टाळले आहे.\nआता फडणवीसांनी टाळला बीडचा दौरा, पंकजा मुंडेंच्या तब्येतीचे दिले कारण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://nagpur.gov.in/mr/public-utility/%E0%A4%85%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2021-12-05T07:15:02Z", "digest": "sha1:AZREHA4MMGEKAOII2675GNM65Y4DPTEE", "length": 4320, "nlines": 107, "source_domain": "nagpur.gov.in", "title": "अयोध्या नगर पोस्ट कार्यालय | जिल्हा नागपुर , महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा नागपूर District Nagpur\nउप विभाग आणि खंड\nएस.टी.डी. व पिन कोड\nपदवीधर मतदारसंघ निवडणूक 2020\nविभागीय शिक्षक मतदार संघ निवडणूक\nवगळणी करावयाच्या आढळून न आलेल्या मतदारांची यादी\nमतदार यादीतून वगळणी करण्यात आलेली यादी\nअयोध्या नगर पोस्ट कार्यालय\nअयोध्या नगर पोस्ट कार्यालय\nअयोध्या नगर, नागपूर - 440024\nश्रेणी / प्रकार: नागपूर शहर\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© कॉपीराइट जिल्हा नागपूर , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Nov 23, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://parlivaijnathmahaulb.maharashtra.gov.in/ULBInfoDrainage/pagenew", "date_download": "2021-12-05T07:44:27Z", "digest": "sha1:YHMCI7XNBUX7NH57M6YSNQT2RTJO3T3C", "length": 7818, "nlines": 127, "source_domain": "parlivaijnathmahaulb.maharashtra.gov.in", "title": "ULBInfoDrainage", "raw_content": "\nमुख्य घटकाला जा |\nनगरपरिषद प्रशासकीय कार्यालय इमारत / नागरी सुविधा केंद्र\nगृहनिर्माण व गलीछ्ह वस्ती\nसन २०११ नुसार जनगणना\nनिवडून आलेल्या सदस्यांची माहित\nसार्वजनिक आरोग्य विषयक सेवा\nशहरात उपलब्ध शैक्षणिक सुविधा\nशहरात उपलब्ध उच्च शैक्षणिक सुविधा\nमुलभूत सोयी सुविधा स्थिती\nकर संकलन विषयक बाबी\nउत्पन्न आणि खर्च खाते\nप्रभागनिहाय निवडून आलेले सदस्य\nतुम्ही आता येथे आहात : मुख्यपृष्ठ / आमच्या विषयी / सोयी सुविधा / जलनिस्सारण\nशासन निर्णय नगर विकास विभाग नगरपालिका प्रशासन संचालनालय कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळास प्रतिबंध ऑनलाइन तक्रार व्यवस्थापन प्रणाली\nभारत सरकार महाराष्ट्र शासन राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र\nस्वच्छ भारत अभियान रा. श. आजीविका मिशन\nकर आकारणी नगरपरिषदेद्वारे वितरित केलेल्या विविध सेवांसाठी शुल्क बी. पी. एम. एस. माहिती शासन निर्णय मालमत्ता व पाणी देय माहिती\nआपत्ती व्यवस्थापन आराखडा महत्वाचे दूरध्वनी क्रमांक\nमत्ता व दायित्व बाबत\nशहराचे रहिवासी भागापैकी किती प्रमाणात क्षेत्र\nअसल्यास प्रक्रिया केंद्राची क्षमता\nदश लक्ष लिटर / प्रतीदिन\nनसल्यास प्रस्तावित योजनेची सद्द्स्थिती\nकाम चालू / प्रस्ताव सुरु / प्रस्ताव नाही\nशहरातील उघड्या गटारींची लांबी (बांधलेल्या)\nपैकी सुरक्षा भिंतीद्वारे संरक्षित केलेले\nजलनिस्सारणाची व्यवस्था उपलब्ध नसलेल्या घरांचे प्रमाण\nजलनिस्सारण व्यवस्था नसलेली घरे\nअध्यक्ष उपाध्यक्ष मुख्याधिकारी समिती\nअभियान प्रकल्प योजना स्वच्छ भारत अभियान रा. श. आजीविका मिशन\nनिविदा जाहिराती महाराष्ट्र नगरपरिषद सेवा (संवर्ग) पदभरती परीक्षा - २०१८\nमहा-जी.आय.एस पोर्टल बी.पी.एम.एस. पोर्टल नगरपरिषद वेबसाईट शहरी पथ विक्रेता पोर्टल\nकायदे धोरण नियम स्थायी निदेश\nआपले सरकार सेवा हमी कायदा महा योजना तक्रार निवारण माहितीचा अधिकार संयुक्त नागरी सेवा पोर्टल\nअंतिम पुनरावलोकन आणि सुधारणा : ०५-१२-२०२१\nएकूण दर्शक : १३११९३\nप्रकाशन हक्क © २०१७ , नगर विकास विभाग, महाराष्ट्र शासनाचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क सुरक्षित.\nहे वेब पोर्टल राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र , पुणे यांनी विकसित केले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/42573", "date_download": "2021-12-05T08:11:50Z", "digest": "sha1:Q3EV337Q3VNXK72HQ5IJ22XJSEVPAXML", "length": 11892, "nlines": 238, "source_domain": "www.maayboli.com", "title": "तुझ्या माझ्या आठवणींजवळ.. | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /तुझ्या माझ्या आठवणींजवळ..\nतूही रेंगाळून पहा ना....\nहात फिरवून पहा ना...\nनव्हतंच का कधी काही\nतू ही जपून ठेवावंसं,\nजपलं असशीलच काही, तर\nहलकेच उकलून पहा ना....\nत्वचेसारखेच मनाला, स्पर्शूनसे गेलेले\nआत जाणवून पहा ना..\nहातांची हातांना घट्ट मिठी,\nस्पर्शांचे स्पर्शाला होकार अन् नकार\nती भाषा पडताळून पहा ना...\nतुझ्या मनातलं हे बिंब\nपुन्हा डोळ्यांत पहा ना...\nतूही रेंगाळून पहा ना....\nठिक ठिक वाटली मला..... फारशी\nठिक ठिक वाटली मला.....\n\"बागेश्री\" नावाकडुन जरा जास्तच अपेक्षा आहेत\nरियाशी सहमत आहे, पण तरीही\nरियाशी सहमत आहे, पण तरीही कविता आवडली. आर्तता, ओढ, तुटलेपणाची जाणीव इत्यादी भावना सकसपणे आल्या आहेत असे वाटले. धन्यवाद.\nतूही रेंगाळून पहा ना....\nहात फिरवून पहा ना...\nखूपच भावभीनी कविता.. बागु,\nखूपच भावभीनी कविता.. बागु, बहुत अच्छे\nपात्र बदलते विषय तोच राहतो पण\nपात्र बदलते विषय तोच राहतो\nपण तरीही कवितेला चांगली म्हणावेसे वाटते \nत्वचेसारखेच मनाला, स्पर्शूनसे गेलेले\nआत जाणवून पहा ना..\nचांगली आहे कविता. \"नव्हतंच का\n\"नव्हतंच का कधी काही\nतू ही जपून ठेवावंसं,\nजपलं असशीलच काही, तर\nहलकेच उकलून पहा ना....\" >>> हे सर्वात आवडलं.\nरियाशी सहमत तुमच्या कवितेत\nतुमच्या कवितेत तोच तोच पणा येऊ लागलाय\nअर्थात हे वैयक्तिक मत\nचांगल्या कवितेचे सारेच गुण\nचांगल्या कवितेचे सारेच गुण यात आहेत .आवडली .\nएका विशिष्ट लयीत कुणीतरी\nएका विशिष्ट लयीत कुणीतरी गप्पा माराव्यात तशी वाटली कविता.\nसंयत, मोहक आणि विरही\nसंयत, मोहक आणि विरही आर्जव...\nकविता खूपच सरळ सोट आणी छान\nकविता खूपच सरळ सोट आणी छान आहे,\nपण जसे सर्वजण अपेक्षिताहेत, तशी आणखीन एकदा, एक आणखीन . . . . .\nकविता लिहुन पहाना . . . . : )\nखूप खूप सुन्दर........... खूप\nखूप खूप सुन्दर........... खूप भावली............\nफिरवून पहा ना .....जाणवून पहा ना...... उकलून पहा ना ....यात गझलेसारखी मजा आहे\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.newsdanka.com/crime/hindu-idols-vandalised-in-bangladesh/24517/", "date_download": "2021-12-05T08:48:02Z", "digest": "sha1:UO2OJ5OINTD53BISNUQJH52AH6XEAW6W", "length": 11535, "nlines": 138, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Hindu Idols Vandalised In Bangladesh", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरक्राईमनामाबांगलादेशात मंदिरे आणि मूर्त्यांचा विध्वंस; तस्लिमांकडून तीव्र निषेध\nबांगलादेशात मंदिरे आणि मूर्त्यांचा विध्वंस; तस्लिमांकडून तीव्र निषेध\nवानखेडे ड्रग्जवाल्यांवर कारवाई केलीत, आता भोगा…\nशिवरायांचा चालता बोलता इतिहास हरपला\nगुरू तेगबहादूर : सर्वोच्च बलिदानाचा महामेरू\nपाकिस्तानात मंदिर उद्ध्वस्त करण्याची संतापजनक घटना ताजी असताना आता बांगलादेशातही मंदिरांचा विध्वंस केल्याची चीड आणणारी घटना घडली आहे. प्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरीन यांनी या घटनेचा निषेध करत ट्विट केले आहे आणि कशापद्धतीने बांगलादेशात अल्पसंख्य हिंदूचा छळ सुरू आहे, अशा शब्दांत संताप व्यक्त केला आहे.\nही घटना घडली आहे खुलना या गावात. या गावात हिंदूंच्या मंदिरांवर हल्ला करून देवीदेवतांच्या १० मूर्त्या फोडण्यात आल्या. त्यानंतर हल्लेखोरांनी स्थानिक हिंदूंच्या दुकानांवर हल्ले करून ती लुटली आणि घरांवरही ते चाल करून गेले.\nयासंदर्भात १० जणांना अटक करण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यात शरिफुल इस्लाम, सम्राट मूल्ला, मंजुरुल आलम, शरिफुल इस्लाम शेख, राणा शेख, मोमिनुल इस्लाम, अक्रम फकिर, शोहेल शेख, शमिम शेख आणि जमिल विश्वास अशी या अटक केलेल्यांची नावे आहेत.\nयाबाबत तस्लिमा नसरीन यांनी ट्विट केले आहे की, ‘मी २९ वर्षांपूर्वी ‘लज्जा’ ही कादंबरी लिहिली. त्यात मुस्लिम कट्टरवाद्यांकडून बांगलादेशात हिंदूंवर कसे अत्याचार होतात आणि या अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्यात बांगलादेश सरकार अपयशी ठरते, हेच मी विषद केले होते. पण या घृणास्पद घटना अजूनही घडत आहेत. खुलना गावात कालच हिंदू मंदिरे उद्ध्वस्त करण्यात आली.’\nस्थानिकांनी यासंदर्भात सांगितले की, शेजारच्या शेखपुरा, बमनदंगा, चादपूर या भागातून हे हल्लेखोर आले होते. हिंदू आणि मुस्लिम गटात झालेल्या वादावादीनंतर ही घटना घडली. या हल्लेखोरांनी शियाली महास्मशान मंदिरावर हल्ला केला. त्यात त्यांनी सगळ्या मूर्त्या फोडल्या आणि स्मशानभूमीतील सगळ्या वस्तूंचा विध्वंस केला. त्यानंतर हे हल्लेखोर हरी मंदिर, दुर्गा मंदिर, गोविंदा मंदिरात गेले आणि तिथेही त्यांनी मूर्त्यांवर घाव घातले. शिवपद धर हे तिथे राहतात. त्यांच्या घरावरही हल्ला करण्यात आला. त्यांचे घर उद्ध्वस्त करण्यात आले.\nतरीही एजन्सीने पुरवला गळका सिलिंडर\n डासांचे आक्रमण सुरू झाले आहे\n‘न्यूज डंका’च्या पत्रकारांनी दिला आपदग्रस्तांना मदतीचा हात\nत्याआधी, हिंदुंचा एक समुदाय महास्मशान मंदिराकडे कीर्तन गात चालला होता. मशिदीत सुरू असलेल्या नमाझात या कीर्तनाचा अडथळा येत आहे, असे सांगत तेथील मशिदीच्या मौलानाने त्यांना मशिदीसमोर गाणे म्हणू नका म्हणून इशारा दिला.\nपूर्वीचा लेख‘न्यूज डंका’च्या पत्रकारांनी दिला आपदग्रस्तांना मदतीचा हात\nआणि मागील लेखहे हिंदूद्रोह्यांचे सरकार\nफॉग चल रहा है\n‘ओमिक्रोन सर्वांना मारून टाकेल’ म्हणत डॉक्टरने कुटुंबाला संपवले\n१२ जणींना लग्नाच्या बेडीत अडकवणाऱ्याला घातल्या बेड्या\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nफॉग चल रहा है\n‘ओमिक्रोन सर्वांना मारून टाकेल’ म्हणत डॉक्टरने कुटुंबाला संपवले\n१२ जणींना लग्नाच्या बेडीत अडकवणाऱ्याला घातल्या बेड्या\nदहशतवादी समजून गोळीबार, ११ मजूर ठार\nभारतीय लष्करी अधिकारी पाकिस्तानी हॅकर्सचे लक्ष्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.thosprahar.com/soybean-seed-germination-demonstration-on-behalf-of-agriculture-department-at-tapse-chincholi/", "date_download": "2021-12-05T08:08:49Z", "digest": "sha1:ZBONSBVOFKZPSSQDGAWAIHVGU6CRRFPJ", "length": 13135, "nlines": 106, "source_domain": "www.thosprahar.com", "title": "तपसे चिंचोली येथे कृषी विभागाच्या वतीने सोयाबीन बियाणे उगवण प्रात्यक्षिक. - ThosPrahar News | Thos Nirbhid Marathi Batmya", "raw_content": "\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nवस्त्रहरणाच्या सीन शूटिंग नंतर ढसाढसा रडली द्रौपदी..पहा काय होत कारण..\nघाबरू नका हे आहेत उपाय आणि उपचार..\nअमळनेर: दामिनी पथकाचे मुंदडा विद्यालयात समुपदेशन..सर्व शाळांना देणार भेट..\nअमळनेर: एकतास येथे पिक नियोजनाची जलमिञांची गावसभा संपन्न..\nअमळनेर: सोनू भटू चौधरी यांची जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी व अंमळनेर तालुकाध्यक्ष छोटू रमेश चौधरी यांची निवड..\nमुख्यपेज/Ausa/तपसे चिंचोली येथे कृषी विभागाच्या वतीने सोयाबीन बियाणे उगवण प्रात्यक्षिक.\nतपसे चिंचोली येथे कृषी विभागाच्या वतीने सोयाबीन बियाणे उगवण प्रात्यक्षिक.\nतपसे चिंचोली येथे कृषी विभागाच्या वतीने सोयाबीन बियाणे उगवण प्रात्यक्षिक.\nऔसा : शेतकरी बांधवांनी सोयाबीन पेरण्याचे ठरविले असेल त्यांनी आपल्याकडे घरीच किंवा गावातील उपलब्ध असलेल्या सोयाबीन बियाणाची उगवण चाचणी घेऊन त्यानुसारच बियाणे पेरणीसाठी वापरावे, शेतकऱ्यांनी आपला उत्पादन खर्च कसा कमी करता येईल याचा विचार करून खरीप 2021 पेरणीचे नियोजन करावे,माती तपासणी याबाबत मार्गदर्शन कृषी विभाग औसा यांच्या कडून तपसे चिंचोली येथे करण्यात आले.\nसोयाबीन सरळ वाण व स्वपरागीत पीक असल्याने बियाणे दरवर्षी बदलण्याची आवश्यकता नाही ,मात्र पेरणीपूर्वी उगवण चाचणी घेणे आवश्यक आहे. यासाठी सोयाबीनच्या प्रत्येक पोत्यातून प्रातिनिधिक नमुना काढून त्यातील काडीकचरा काढून टाकून नमुना एकत्र करावा.. गोनपाट स्वच्छ धुऊन घ्यावे त्यातील एक ओला तुकडा जमिनीवर पसरावा व काढलेल्या प्रातिनिधिक नमून्यातून सरसकट 100 दाणे दिड ते दोन सेमी च्या अंतरावर 10- 10 च्या रांगेत गोनपाटाच्या एका तुकड्यावर ओळीत ठेवावेत. त्यावर गोनपाटाचा दुसरा तुकडा अंथरूण यावर चांगले पाणी शिंपडावे व गोणपाटाची बियाणासकट गुंडाळी करून हळुवारपणे सावलीच्या ठिकाणी ठेवून द्यावी. अशाप्रकारे अधून मधून त्याला पाणी शिंपडून ती गुंडाळी ओली ठेवावी. पाच ते सहा दिवसानंतर गुंडाळे उघडून चांगले कोंब आलेले दाणे वेगळे करून मोजून घ्यावे. सरासरी काढून 100 दाण्यांपैकी 70 किंवा जास्त दाणे उगवून आले असतील तर आपले बियाणे पेरणीस योग्य आहे असे समजावे व एकरी 30 किलो या प्रमाणात बियाणे वापरावे जर उगवणशक्ती 70 टक्केपेक्षा कमी आले तर प्रत्येक एक टक्का मागे अर्धा किलो बियाणे जास्तीचे वापरावी . अश्या प्रकारे घरच्या घरी सोयाबीन उगवण क्षमता अंदाज येतो. हि चाचणी पेरणीच्या एक-दोन आठवडे अगोदर करावी. अश्या प्रकारे प्रात्यक्षिक दाखवून सखोल मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी कृषी अधिकारी एम. जी. वाघमारे , कृषी अधिकारी कंदले ए. पी. शेतकरी मारुती नेटके ,बालाजी शिंद, प्रवीण नेटके, दिलीप लादे, खंडू नेटके, दत्ता स्वामी, प्रशांत नेटके माधव कांबळे ,सदानंद नेटके, उपस्थित होते.\nबिरवली येथे कृषी विभागाच्या वतीने सोयाबीन उगवण क्षमता तपासणी प्रात्यक्षिक..\nऔसा तालुक्यात अवकाळी पाऊस, पोमादेवी जवळगा येथे वीज कोसळून गाय ठार\nऔसा तालुक्यातील किल्लारी सह 30 खेडी पाणी पुरवठा खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पाठपुराव्याने चालू.\nऔसा तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय व कोविड केअर सेंटरला खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिली भेट\nऔसा तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय व कोविड केअर सेंटरला खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिली भेट\nलामजना ,तपसे चिंचोली परिसरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुढीपाडवा साध्या पध्दतीनेच साजरा\nठोसप्रहार न्यूज अँप डाउनलोड करा\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अ���ॉर्ड..\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nअमळनेर : माईंड पार्लर मधील फलक, लोकांच्या चर्चेला उधाण…\nशशी थरूर यांचा 6 महिला खासदारांसोबत सेल्फी व्हायरल… कप्शनमुळे वादात..मागितली माफी…\nधक्कादायक: भाऊ झाला वैरी..अल्पवयीन बहिणीवरच केला भावांनी सतत बलात्कार..अल्पवयीन बहिणीवरच केला भावांनी सतत बलात्कार..गरोदर राहिल्यानंतर घटना उघडकीस..\nमहत्वाचे..पुरुषांच्या दाढी मुळे महिलांना जावे लागत आहे “या”आजाराला सामोरे..\nअमळनेर:अजून दोन तरुणी नेल्या पळऊन..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.thosprahar.com/statement-given-by-vidarbha-state-movement-committee/", "date_download": "2021-12-05T08:31:25Z", "digest": "sha1:YFK7GSBS2B3UCPWZQL5D4XWYRVUBN5LE", "length": 11244, "nlines": 107, "source_domain": "www.thosprahar.com", "title": "पेट्रोल डिझेल गॅस च्या वाढलेल्या किमती कमी करा - विदर्भ राज्य आंदोलन समितीने दिले निवेदन - ThosPrahar News | Thos Nirbhid Marathi Batmya", "raw_content": "\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nवस्त्रहरणाच्या सीन शूटिंग नंतर ढसाढसा रडली द्रौपदी..पहा काय होत कारण..\nघाबरू नका हे आहेत उपाय आणि उपचार..\nअमळनेर: दामिनी पथकाचे मुंदडा विद्यालयात समुपदेशन..सर्व शाळांना देणार भेट..\nअमळनेर: एकतास येथे पिक नियोजनाची जलमिञांची गावसभा संपन्न..\nअमळनेर: सोनू भटू चौधरी यांची जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी व अंमळनेर तालुकाध्यक्ष छोटू रमेश चौधरी यांची निवड..\nमुख्यपेज/Korpana/पेट्रोल डिझेल गॅस च्या वाढलेल्या किमती कमी करा – विदर्भ राज्य आंदोलन समितीने दिले निवेदन\nपेट्रोल डिझेल गॅस च्या वाढलेल्या किमती कमी करा – विदर्भ राज्य आंदोलन समितीने दिले निवेदन\nपेट्रोल डिझेल गॅस च्या वाढलेल्या किमती कमी करा\n– विदर्भ राज्य आंदोलन समितीने दिले निवेदन\nकोपरना : पंधरा महिन्याच्या कोरोना महामारीत लॉकडाऊन लागले जनता त्रस्त झाली त्यामुळे अनेकांचा रोजगार व्यापार कारोबार गेला उद्योग बंद असल्यामुळे बेरोजगारी वाढली लोकांची आय घटली जनता परेशान आहे केंद्र सरकार पेट्रोल डिझेल व गॅस च्या किमंती लगातार वाढवत आहे याचा परिणाम माहागाई वाढन्यावर होत आहे त्यामुळे केंद्र सरकारने तात्काळ पेट्रोल डिझेल गॅस च्या वाढवलेल्या किंमती वापस घ्या अशा आशयाच्या मागणीचे निवेदण विदर्भ राज्य आंदोलन समिती कोरपना ने मंगळवार ला तहसीलदार मार्फत पंतप्रधान व पेट्रोलियम मंत्री याना पाठवीले आहे\nकोरोणाच्या काळात इंधनाच्या किंमती वाढल्यामुळे वाहतुक खर्च वाढला उत्पादन खर्च वाढला याचा परिणाम माहागाई वाढवन्यात झाली आहे यावेळी निवेदण देताना विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अरुण पाटील नवले निकठरावजी कोरांगे रमाकांत मालेकर मदन सातपुते अविनाश मुसळे प्रविण हेकरे बंडू पाटील राजूरकर अनंताची गोडे श्रीनिवास मुसळे विनायक हुलके सुभाष तुरणकर आदी उपस्थीत होते\nपंचायत समिती कोरपना च्या वतीने सत्कार समारंभाचे आयोजन.\nनारंड्यात शिष्टाचार डावलून ग्राम पंचायतीचे लोकार्पण पत्रकार परिषद ; सरपंचावर शिस्तभंगाची कारवाई करा\nकन्हागाव यतील बचत गटाची फसवणूक दोषींवर कारवाईची मागणी\nगांधीनगर नदी घाटावर पुलाची निर्मिती करा\nगांधीनगर नदी घाटावर पुलाची निर्मिती करा\nगडचांदूर न.प.मुख्याधिकाऱ्यांना निलंबित करा.नगरसेवक डोहे यांची मागणी खाजगी एजंसीला नियमबाह्य पीएमसी देवून भ्रष्टाचाराचा केल्याचा आरोप. दिलेली पीएमसी रद्द करा, थेट मुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्रांना तहसीलदार मार्फत निवेदन.\nठोसप्रहार न्यूज अँप डाउनलोड करा\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nअमळनेर : माईंड पार्लर मधील फलक, लोकांच्या चर्चेला उधाण…\nशशी थरूर यांचा 6 महिला खासदारांसोबत सेल्फी व्हायरल… कप्शनमुळे वादात..मागितली माफी…\nधक्कादायक: भाऊ झाला वैरी..अल्पवयीन बहिणीवरच केला भावांनी सतत बलात्कार..अल्पवयीन बहिणीवरच केला भावांनी सतत बलात्कार..गरोदर राहिल्यानंतर घटना उघडकीस..\nमहत्वाचे..पुरुषांच्या दाढी मुळे महिलांना जावे लागत आहे “या”आजाराला सामोरे..\nअमळनेर:अजून दोन तरुणी नेल्या पळऊन..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://anandghare2.wordpress.com/2013/09/15/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2021-12-05T07:43:00Z", "digest": "sha1:KPN7BU62SOO573SCGGIIBU6Z3MKXGIZH", "length": 20952, "nlines": 125, "source_domain": "anandghare2.wordpress.com", "title": "पुराणातला गणपती | निवडक आनंदघन", "raw_content": "\nआजीचे घड्याळ (कालगणना) (3)\nकला आणि कलाकार (6)\nराणीचे शहर लंडन (6)\nबोलू ऐसे बोल (11)\nविज्ञान आणि तंत्रज्ञान (86)\nचीन चिनी चायनीज (5)\nसाहित्य आणि साहित्यिक (20)\nविठ्ठला तू वेडा कुंभार (6)\nॐ गणानाम् त्वाम् गणपतीम् हवामहे कवीम् कवीनाम् उपमश्रवस्तमम् ज्येष्ठराजो ब्राह्मणाः ब्रह्मणस्पदआनश्रृण्वन्नीतीभीःसीदसादनम् साधारणपणे असा एक मंत्र गणपतीच्या आरतीनंतर (मंत्रपुष्पात) म्हणतात. ऋग्वेदामधील या मंत्रात गणपतीची आराधना केली आहे. गणपतीअथर्वशीर्ष हे एक उपनिषद मानले जाते. अनेक पुराणांमध्ये गणपतीसंबंधीची आख्याने आहेत तसेच त्याची स्तोत्रे आहेत. मत्स्य, वायु, भागवत, विष्णू, गरुड, ब्रह्म, नारद, वामन, कुर्म, पद्म, स्कंद, मार्कंडय, शिव, अग्नी, वराह, ब्रम्हांड. ब्रह्मावैवस्वत आणि भविष्य ही अठरा मुख्य पुराणे मानली जातात. त्यामधील मत्स्यपुराण, स्कन्दपुराण, शिवपुराण, वराहपुराण, वामनपुराण, पद्मपुराण या प्रमुख पुराणग्रंथांमध्ये तसेच बृहद्धर्मपुराण, ब्रह्मवैवर्त पुराण, लिंगपुराण, ब्रह्मांड पुराण, देवीपुराण या गौण पुराणांत आणि महाभारतात गणेशाचे उल्लेख आहेत, शिवाय एक स्वतंत्र गणेश पुराणसुध्दा आहे.\nशिवपुराण, स्कंदपुराण, बृहद्धर्मपुराण, ब्रह्मवैवर्त पुराण, पद्मपुराण, लिंगपुराण, वराहपुराण, देवीपुराण, मत्स्यपुराण आणि वामनपुराण या पुराणांमध्ये गणेशजन्माची निरनिराळी आख्याने आहेत. त्यातील बहुतेक कथांमध्ये साधारणपणे एकच गोष्ट आहे. त्यानुसार पार्वत��ने शंकराच्या अनुपस्थितीत गणपतीची निर्मिती केली, शंकराला ते ठाऊक नव्हते. तो परत आल्यावर गणपतीने त्याला अडवले. त्यामुळे क्रोधित होऊन शंकराने त्या (उध्दट वाटणा-या) मुलाचे शिर उडवले, ते पाहून पार्वतीने हाहाःकार केला. त्यानंतर शंकराने त्याच्या शरीराला हत्तीचे मुख जोडून जीवंत केले आणि त्याला आपल्या गणांचा प्रमुख बनवले. प्रत्येक पुराणांमधील साधारणपणे अशा अर्थाच्या कथात त्यातील तपशीलात थोडा थोडा फरक फरक आहे. काही पुराणांमध्ये मात्र निराळ्याच गोष्टी आहेत. एकामध्ये गणपतीला जन्मतः मस्तक नव्हते म्हणून त्याला हत्तीचे तोंड लावून दिले अशी कथा आहे, आणखी एकात शंकर आणि पार्वती या दोघांच्या संयोगातून गणपतीचा जन्म झाला आणि एका कथेत तर एकट्या शंकरानेच गणपतीची उत्पत्ती केली असे आहे. ब्रह्मवैवर्त पुराण आणि शिवपुराणात गणपतीच्यासंबंधीच्या इतर काही कथा आहेत. यातली कोणतीच पुराणे मी वाचलेली नाहीत आणि संस्कृतमध्ये असल्यामुळे मला ती वाचून समजणारही नाहीत. वरील माहिती मी विकीपीडियावरून घेतली आहे.\nमहर्षी व्यासांनी महाभारताची रचना केली तेंव्हा त्यांच्या लेखनिकाचे काम गणपतीने केले असे मी लहानपणीच ऐकले होते. महर्षी व्यासांनी एक एक ओळ किंवा श्लोक सांगायचा आणि गणपतीने ते तत्परतेने लिहून घ्यायचे असे त्यांचे आपसात ठरले. पण हे प्रचंड खंडकाव्य रचता रचता सांगतांना व्यासांनी मध्येच कुठेही थांबायचे नाही अशी अट गणेशाने घातली होती. व्यासमहर्षी थांबले आणि गणेशांनी लेखणी खाली ठेवली की आपले काम तिथेच थांबवून ते लगेच अंतर्धान होणार होते. पण हजारो श्लोक रचून ते सांगतांना व्यासमहर्षींनी कोठेही पळभर विश्रांती घेतली नाही किेवा ते अडखळले नाहीत आणि गणपती ते श्लोक लिहीत राहिले. अशा त-हेने संपूर्ण महाभारताचे एकटाकी लेखन झाले. अशी आख्यायिका आहे. (पण महाभारत हा ग्रंथ निरनिराळ्या काळात होऊन गेलेल्या आणि व्यास हे टोपणनाव धारण केलेल्या अनेक विद्वानांच्या लेखनातून निर्माण झाला असावा असे काही इतिहाससंशोधकांचे सांगणे आहे. शिवाय त्या काळात कुठल्या कागदावर किंवा भूर्जपत्रांवर हे लेखन कसल्या शाईने लिहिले जात होते आणि त्यांचा अखंड पुरवठा कुठून होत होता अशासारखे प्रश्न पुराणांच्या बाबतीत विचारायचे नसतात.)\nनारदमुनींनी रचलेले संकट नाशन गणेश स्तोत्र नारद पुराणात आहे. श्री गणेश द्वादश नाम स्तोत्र, योगशांतिप्रद स्तोत्र, सिद्धिविनायक स्तोत्र, परब्रह्म रूप कर स्तोत्र आणि श्रीगणेश गीतासार स्तोत्र ही स्तोत्रे मुद्गल पुराणात आहेत. ढुंढि स्वरूप वर्णन नावाचे स्तोत्र गणेश पुराणात आहे. ही स्तोत्रेसुध्दा माझ्या आप्तांकडून मला मिळाली. संकटनाशन स्तोत्र आणि द्वादशनामस्तोत्रांमध्ये गणेशाची बारा नावे देऊन ती नावे रोज वाचली किंवा ऐकली तर सर्व विघ्ने दूर होतील आणि मनातल्या इच्छांची पूर्ती होईल असे आश्वासन दिले आहे. या दोन श्लोकात दिलेल्या प्रत्येकी बारा नावांमधील साम्यस्थळे आणि त्यांच्यामधील फरकांबद्दल मी आधी एका लेखात लिहिले आहे. योगशांतिप्रद स्तोत्रात आधी इतर देवांनी गणेशाचे वर्णन आणि स्तुती केली आहे आणि अखेरच्या श्लोकात श्रीगणेशाने प्रसन्न होऊन हे स्तोत्र वाचणा-या सर्वांना वरदान दिले आहे, श्री सिद्धिविनायक स्तोत्रात विघ्नविनाशक विनायकाची प्रार्थना केली आहे. परब्रह्म रूप गणेशस्तोत्रातील श्लोकांच्या पहिल्या तीन चरणांमध्ये गणेशाच्या विराट विश्वरूपाचे वर्णन करून चौथ्या ओळीत परब्रह्म रूपं गणेशं भजेम असे म्हंटले आहे. हे वाचतांना जगद्गुरू शंकराचार्यांच्या चिदानंदरूपः शिवोहम् शिवोहम् ची आठवण येते. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली होती हे सर्वांना माहीत आहे. गणेशगीतासार स्तोत्रात प्रत्यक्ष शंकर भगवानांनी गणेशाकडे उपदेश मागितला आणि गणपतीने त्यांना गीतेचा सारांश सांगितला अशा संवादात्मक पध्दतीने हे स्तोत्र लिहिलेले आहे. मूळ गीतेप्रमाणेच यातदेखील बरेच ब्रह्मज्ञान आहे. गणेशपुराणामधील ढुंढिरूपवर्णन स्तोत्रात गण, गज, ऋध्दी, सिध्दी वगैरे शब्दांचे आध्यात्मिक अर्थ देऊन गणपतीचे एक आध्यात्मिक दर्शन घडवले आहे.\nपुराणामध्ये अशा त-हेने गणपती या देवतेचे विविध अंगांनी दर्शन घडवले आहे. त्यात सुरस कथा आहेत, गजाननाचे रूप आणि त्याने केलेला साजश्रुंगार, ल्यायलेले दागदागिने वगैरेंची रसभरीत वर्णने आहेत आणि अगम्य असे अध्यात्मही आहे.\nFiled under: गणपती, धार्मिक |\n« अथर्वशीर्षामधील गणपतीचे वर्णन पितृपक्ष आणि बेचाळीस पिढ्या »\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nगुणवत्ता, दर्जा, स्तर, प्रत …… आणि क्वालिटी\nयंत्रे तयार करणारी यंत्रे नोव्हेंबर 11, 2021\nशाश्वत ऊर्जा ऑक्टोबर 20, 2021\nवातावरणामधील हवेचा दाब ऑक्टोबर 7, 2021\nतेथे कर माझे जुळती – भाग १९ – माझ्या आत्या सप्टेंबर 27, 2021\nओझोन आणि हीलियम सप्टेंबर 16, 2021\nप्लॅस्टिक – ब्रह्मराक्षस की बागुलबोवा \nगॅलीलिओ आणि विज्ञान (सायन्स) ऑगस्ट 10, 2021\nकोपरनिकसचे संशोधन – सूर्यमालिका जुलै 29, 2021\nजुगाड पुराण जुलै 22, 2021\nएक धामधुमीचा दिवस (११ जुलै २००६) जुलै 11, 2021\nप्राचीन काळातील भारताची विज्ञानामधील प्रगति जून 29, 2021\nपरतलो मातृभूमीला मे 31, 2021\nइंद्र देवा रे देवा …. मे 25, 2021\nभगवान श्रीपरशुराम मे 14, 2021\nशून्याचा शोध मे 10, 2021\nपुण्याचा स्वाइनफ्ल्यू २००९ एप्रिल 14, 2021\nसिंहगड आणि मी एप्रिल 8, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagirikhabardar.com/archives/6610", "date_download": "2021-12-05T08:31:05Z", "digest": "sha1:USZE32WJ544IPZBDQBTSPZ5YLAUV5XPF", "length": 13058, "nlines": 128, "source_domain": "ratnagirikhabardar.com", "title": "नाणार प्रकल्पाचे पुनरुज्जीवन धूसर | रत्नागिरी खबरदार", "raw_content": "\nHome रत्नागिरी नाणार प्रकल्पाचे पुनरुज्जीवन धूसर\nनाणार प्रकल्पाचे पुनरुज्जीवन धूसर\nराजापूर तालुक्यातील नाणार येथील रिफायनरी प्रकल्पाचे पुनरुज्जीवन आता धूसर झाले आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या महाजनादेश यात्रेमध्ये रद्द केलेल्या या प्रकल्पाचे पुनरुज्जीवन करण्याचे सूतोवाच केले होते. मात्र राज्यात भारतीय जनता पक्षाला विधानसभेत मिळालेले मर्यादित यश लक्षात घेता प्रकल्पाचे पुनरुज्जीवन धूसर झाल्याचे मानले जात आहे.\nरत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील नाणार येथे भव्य तेलशुद्धीकरण प्रकल्प प्रस्तावित होता. सुमारे तीन लाख कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाची उभारणी सार्वजनिक क्षेत्रातल्या तीन मोठ्या तेल कंपन्या करणार होत्या.\nत्यासाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन तालुक्यांमधील जागा संपादन करण्याचे काम सुरू होतेय मात्र शिवसेनेने सुरुवातीपासूनच या प्रकल्पाला विरोध केला होता. गेल्या एप्रिल महिन्यात झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी हा प्रकल्प रद्द झाल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करावी लागली होती. लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपा आणि शिवसेना युती होण्याच्या दृष्टिकोनातून शिवसेनेच्या प्रखर विरोध असलेला हा प्रकल्प रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती.\nदरम्यान, विधानसभेच्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी राज्यभर महाजनादेश यात्रा काढली होती. तीन टप्प्यांत झालेल्या यात्रेच्या अखेरच्या टप्प्यात मुख्यमंत्र्यांनी कोकणचा दौरा केला. रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर येथे त्यांचे स्वागत करण्यात आले. त्याच ठिकाणी नाणार प्रकल्पाचे पुनरुज्जीवन करावे या मागणीसह प्रकल्पाच्या पुरस्कर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले होते. सुमारे दोन हजाराहून अधिक लोकांनी तशी मागणी तेथे केली. प्रकल्पाला असलेले हे समर्थन लक्षात घेऊन प्रकल्पाचे पुनरुज्जीवन करण्याचा विचार केला जाईल, असे श्री. फडणवीस यांनी राजापूर आणि रत्नागिरी येथे स्पष्ट केले होते. त्यामुळे खासदार विनायक राऊत तसेच शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली होती.\nया प्रश्नावरून विधानसभा निवडणुकीच्या वेळी रत्नागिरी जिल्ह्यातील भाजप-शिवसेनेची युती तुटण्याची शक्यताही वर्तविली जात होती. मात्र युती अस्तित्वात आली. विधानसभेच्या निवडणुकीच्या काळात या प्रश्नावर कोणीही प्रचार केला नाही. आता निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. राज्यात भाजपला गेल्या वेळच्या १२२ जागांच्या ऐवजी यावेळी १०५ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे स्वबळावर कोणताही निर्णय घेणे भारतीय जनता पक्षाला आता जड जाणार आहे. शिवसेनेशी युती अबाधित ठेवायची असेल तर शिवसेनेच्या अनेक मागण्या मान्य कराव्या लागणार आहेत. सत्तेमध्ये प्रत्येकी ५० टक्के भागीदारी करण्याचे आश्वासन लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षातर्फे देण्यात आले होते, असे यावेळी शिवसेनेतर्फे वारंवार सांगितले जात आहे. तसे झाले तर भारतीय जनता पक्षाचे राज्याचे नेते असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतंत्रपणे कोणताच निर्णय घेऊ शकणार नाहीत. त्यामध्ये शिवसेनेचा प्रखर विरोध असलेल्या नाणार प्रकल्पाचाही समावेश आहे. त्यामुळेच हा प्रकल्प पुन्हा सुरू होण्याची शक्यता धूसर झाली आहे.\nPrevious articleरत्नागिरी पोलिसांनी उभारली मिनरल वॉटर वितरण यंत्रणा\nNext articleभेटीला आलेल्या नितेश राणेंचं पंकजांकडून कौतुक\nजिल्ह्यात आज 5 नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद\nभोस्ते शिवसेना विभागप्रमुखपदी युवराज गुजर यांची निवड\nसुकिवली प्राथमिक शाळेत मनसेतर्फे शैक्षणिक साहित्या���े वाटप\nकर्नाटकसोबत तातडीने संयुक्त योजना तयार करा; फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र\nभाजप आमदार राम सातपुते यांच्या लग्न सोहळ्याची होणार चौकशी\nकाँग्रेस आज देशभरात ‘शेतकरी विजय दिवस’ साजरा करणार\nमहाविकासआघाडी मधील अनेक आमदार आमच्या संपर्कात, भाजपमध्ये मेगाभरती : फडणवीस\nदेशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 39,726 नवे रुग्ण\nसंप मागे घ्या, उच्च न्यायालयाच्या अहवालावर सरकार सकारात्मक निर्णय घेईल :...\nविद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षा ही प्राथमिकता : प्रा.वर्षा गायकवाड\n“छडी लागे छम् छम् विद्या येई घम् घम्’ अशा प्रकारची चंपी...\nजिल्ह्यात आज 5 नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद\nज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे निधन\nभोस्ते शिवसेना विभागप्रमुखपदी युवराज गुजर यांची निवड\nकोकण रेल्वे मधील प्लास्टिक मिश्रित वड्याने दोन वर्षाच्या मुलाची प्रकृती बिघडली\nदुचाकीसह दाम्पत्य कोसळले नदीत\nझाकण उघडे असल्याने महिला पडली गटारात\nसलग सुट्ट्यांमुळे महामार्गावर वाहनांची तोबा गर्दी, भरणेनजीक वाहतूक कोंडी\nरक्तदानासाठी जास्तीत जास्त लोकांनी पुढे येण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/national/jee-advanced-result-iit-delhi-released-resul-process-admission-iits-start-october-6-a597/", "date_download": "2021-12-05T07:29:00Z", "digest": "sha1:3COEO7AQCF22UB33WXNXR2CJTEZLURVY", "length": 19833, "nlines": 148, "source_domain": "www.lokmat.com", "title": "JEE Advanced Result 2020 : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर, असा करा चेक - Marathi News | JEE Advanced Result iit delhi released resul process admission in iits start october 6 | Latest national News at Lokmat.com", "raw_content": "\nरविवार ५ डिसेंबर २०२१\nकोरोना वायरस बातम्याभारत विरुद्ध न्यूझीलंडलोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्डसओमायक्रॉनममता बॅनर्जीकंगना राणौतबीसीसीआयलोकमत डिजीटल इन्फ्लूअन्सर ॲवॉर्ड २०२१नवाब मलिक बिग बॉस मराठी\nJEE Advanced Result 2020 : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर, असा करा चेक\nJEE Advanced Result 2020 : विद्यार्थी JEE Advanced च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन लॉग इन करून आपला निकाल पाहू शकतात.\nJEE Advanced Result 2020 : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर, असा करा चेक\nनवी दिल्ली - इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, दिल्ली (IIT) कडून जेईई अ‍ॅडव्हान्स 2020 (JEE Advanced 2020) परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदा एकूण 1.6 लाख विद्यार्थ्यांनी परीक्���ेसाठी रजिस्ट्रेशन केलं होतं. त्यापैकी 96 टक्के विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे. JEE Advanced च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन लॉग इन करून विद्यार्थी आपला निकाल पाहू शकतात.\nअसा चेक करा निकाल\n- सर्वप्रथम jeeadv.ac.in या वेबसाईटवर लॉग इन करा.\n- होम पेजवर देण्यात आलेल्या JEE Advanced result 2020 वर क्लिक करा.\n- स्क्रिनवर एक नवीन पेज ओपन होईल. त्यावर विचारलेली माहिती भरा.\n- रिझल्ट डाऊनलोड करुन सेव्ह करा आणि त्याची प्रिंटआऊटही काढा.\nआयआयटीमध्ये प्रवेश प्रक्रिया झाली सुरू\nJEE Advanced चा निकाल जाहीर झाल्यानंतर देशभरातील 23 आयआयटीमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. निकालानंतर आता आयआयटी आपली कटऑफ प्रसिद्ध करतील. 6 ऑक्टोबरपासून विद्यार्थी त्यांच्या कटऑफ स्कोअरनुसार आयआयटीमध्ये प्रवेश घेण्यासाठी समुपदेशनात (काउंसलिंग) भाग घेऊ शकतात.\n27 सप्टेंबर रोजी घेण्यात आली होती परीक्षा\nकोरोनामुळे देशात लॉकडाऊन सुरू आहे. यामुळे दोन वेळा JEE Advancedची परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. मात्र अखेर ती 27 सप्टेंबर रोजी घेण्यात आली. 222 शहरांमधील 1000 परीक्षा केंद्रावर ती घेण्यात आली होती. 1.60 लाख विद्यार्थ्यांनी त्यासाठी अर्ज केला होता.\nJEE Advanced परीक्षेचा निकाल जाहीर; आयआयटी मुंबई झोनचा चिराग अव्वल\nआयआयटी दिल्लीकडून जेईई अ‍ॅडव्हान्स्डचा निकाल जाहीर करण्यात आला असून आयआयटी मुंबई झोनमधून चिराग फेलोर याने प्रथम क्रमांक पटकावण्यात यश मिळविले आहे. चिरागला 396 पैकी 352 गुण मिळाले आहेत. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आयआयटी मद्रासचा गांगूला भुवन रेड्डी तर आयआयटी दिल्लीचा वैभव राज यांनी स्थान मिळवण्यात यश मिळवले आहे. जेईई अ‍ॅडव्हान्स्डमध्ये पात्र ठरलेले विद्यार्थी आता देशातील आयआयटी, एनआयटी आणि अन्य संस्थांमध्ये प्रवेश घेण्यास पात्र ठरले आहेत.\nमुंबई झोनमधून नियती मेहता ही विद्यार्थिनी मुलींमधून प्रथम\nआयआयटी मुंबई झोनमधून नियती मेहता ही विद्यार्थिनी मुलींमधून प्रथम आली असून तिला निकालात 62 वे स्थान मिळाले आहे. आयआयटी मुंबई झोनमधून पहिल्या पाच स्थानावर चिराग फेलोर(1), आर महेंदर राज (4), वेदांग आसगावकर (7), स्वयं चुबे (8) आणि हर्ष शाह (11) यांना स्थान मिळाले आहे. जेईई मधील टॉप 100 विद्यार्थ्यांमध्ये आयआयटी मुंबई झोनमधून 24 , टॉप 200 मध्ये 41, टॉप 300 मध्ये 63 , टॉप 400 मध्ये 82 तर टॉप 500 मध्ये 104 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.\nटॅग्स :examResult DayEducationStudentपरीक्षापरिणाम दिवसशिक्षणविद्यार्थी\nराष्ट्रीय :पुण्याचा चिराग फलोर जेईई ऍडव्हान्समध्ये देशात प्रथम\nजेईई ऍडव्हान्स परीक्षेसाठी देशभरातून एक लाख ५० हजार ८३८ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. ...\n JEE Advanced परीक्षेचा निकाल जाहीर; आयआयटी मुंबई झोनचा चिराग अव्वल\nJEE Advanced : आयआयटी मुंबई झोनमधून नियती मेहता ही विद्यार्थिनी मुलींमधून प्रथम आली असून तिला निकालात ६२ वे स्थान मिळाले आहे. ...\nयवतमाळ :खेड्यापाड्यात आंतरराष्ट्रीय शिक्षणाची तयारी\nझरी जामणी, वणी, मारेगाव, पांढरकवडा, दारव्हा, दिग्रस अशा विविध तालुक्यातील शिक्षकांनी एकत्र येत ‘भविष्यवेधी कार्यशाळे’चा उपक्रम सुरू केला आहे. त्याच्या समन्वयाची जबाबदारी घेतली झरीचे गटशिक्षणाधिकारी प्रकाश नगराळे यांनी. शाळा बंद असल्याने शिक्षकांकडे भ ...\nनाशिक :शैक्षणिक कर्जातही मिळावी माफी\nनाशिक: कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वच क्षेत्रांवर परिणाम झाल्याने आर्थिक प्रश्न उभा राहिला आहे. वेतन कपात तसेच अनेकांचे रोजगार गेल्याने आर्थिक विवंचतेन असलेल्या सर्वसामान्य कर्जधारकांना केंद्राने काहीप्रमाणात दिलासा दिला आहे. आता शैक्षणिक कर्ज घेत ...\nनाशिक :नागरीसेवा पूर्व परीक्षेसाठी नाशिकचे परीक्षार्थी मुंबई पुण्याला\nनाशिक : शहर व जिल्'ात अध्याप यूपीएससी परीक्षेचे केंद्र नसल्याने केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत रविवारी (दि.४) घेण्यात आलेल्या नागरी सेवा पूर्व परीक्षेसाठी नाशिकच्या सुमारे पाच ते सहा परीक्षार्थी उमेदवारांना मुंबई-पुण्याचा प्रवास करावा लागला. ...\nनाशिक :भोसलाच्या चार क्रीडा शिक्षकांना पुरस्कार\nनाशिक- रोटरी क्लब आॅफ नाशिक ग्रेप सिटीच्या वतीने नॅशनल बिल्डर अवॉर्ड अंतर्गत आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार वितरणाचा सोहळा नुकताच गंजमाळ येथील ... ...\nराष्ट्रीय :\"भारत-पाक यांच्यात व्यापार सुरु झाल्यास ६ महिन्यात ६० वर्षाचा विकास होईल\"\nयाआधीही करतारपूर साहिब कॉरिडोर पुन्हा उघडण्यासाठी नवज्योत सिंग सिद्धू यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान माझा मोठा भाऊ असल्याचं म्हटलं होतं ...\nराष्ट्रीय :चीनचा दुटप्पी डाव पाकच्या दहशतवादी संघटनांना पुन्हा घातले पाठिशी; भारत देणार चोख प्रत्युत्तर\nपंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या बैठकीत चीन, अफग���णिस्तान आणि दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करण्यात येणार आहे. ...\nराष्ट्रीय :कँडल मार्च काढणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज, वरुण गांधींची आपल्या पक्षावर जोरदार टीका\nलखनऊमध्ये कँडल मार्च काढून शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना घडली आहे. ...\nराष्ट्रीय :दिल्लीत आढळला ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण, महाराष्ट्रासह विविध राज्यात 5 जणांना लागण\nपरदेशातून आलेल्या आणि एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले होते, त्यात एकाला लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. ...\nराष्ट्रीय :ओमायक्रॉनचा धोका वाढला असताना मोठा दिलासा; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली पॉझिटिव्ह बातमी\nCoronaVirus News: देशात आतापर्यंत ओमायक्रॉनचे पाच रुग्ण आढळले; चार राज्यांत रुग्णांची नोंद ...\nराष्ट्रीय :ओमायक्रॉनमुळे देशात कोरोनाची तिसरी लाट; पुढील ८ आठवडे देशासाठी अत्यंत महत्त्वाचे\nCoronaVirus News: भारतात आतापर्यंत ओमायक्रॉनच्या ४ रुग्णांची नोंद; कर्नाटकात २, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये प्रत्येकी १ रुग्ण आढळला ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nभारत-पाक व्यापार सुरु झाल्यास ६ महिन्यात ६० वर्षाचा विकास होईल; सिद्धूचं पाकप्रेम पुन्हा उफाळलं\nCoronaVirus News: ओमायक्रॉनचा धोका वाढला असताना मोठा दिलासा; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली पॉझिटिव्ह बातमी\nNagaland Firing : नागालँडमध्ये हिंसाचार, गोळीबारात ११ जणांचा मृत्यू; गावकऱ्यांनी सुरक्षा दलाच्या गाड्या जाळल्या\nVideo : अमित ठाकरेंचं आवाहन; मनसे महाराष्ट्रभर राबवणार 'समुद्र किनारा स्वच्छता मोहीम'\n पाकच्या दहशतवादी संघटनांना पुन्हा घातले पाठिशी; भारत देणार चोख प्रत्युत्तर\nदिल्लीत आढळला ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण, महाराष्ट्रासह विविध राज्यात 5 जणांना लागण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/topics/midc/", "date_download": "2021-12-05T08:54:46Z", "digest": "sha1:EDXM77VPLRQMVBU75LBWCCAXN223B2DR", "length": 14904, "nlines": 143, "source_domain": "www.lokmat.com", "title": "एमआयडीसी मराठी बातम्या | MIDC, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.com", "raw_content": "\nरविवार ५ डिसेंबर २०२१\nकोरोना वायरस बातम्याभारत विरुद्ध न्यूझीलंडलोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्डसओमायक्रॉनममता बॅनर्जीकंगना राणौतबीसीसीआयलोकमत डिजीटल इन्फ्लूअन्सर ॲवॉर्ड २०२१नवाब मलिक बिग बॉस मराठी\n02:20 PMIND vs NZ, 2nd Test Live Updates : एजाझ पटेलनं दुसऱ्या डावातही विक्रमांचा पाऊस पाडला, ४१ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला\n01:57 PMIND vs NZ, 2nd Test Live Updates : भारतानं दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडसमोर उभं केलं तगडं आव्हान, एजाझ पटेलनं पुन्हा दाखवला करिष्मा\n01:54 PM बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर फायनल्स: पी व्ही सिंधू पराभूत; दक्षिण कोरियाच्या आन से-यंगकडून पराभवाचा धक्का\n01:07 PMIND vs NZ, 2nd Test Live Updates : एजाझ पटेलचं राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडून कौतुक, ट्विट करून म्हणाले..\n12:55 PMVideo : अमित ठाकरेंचं आवाहन; मनसे महाराष्ट्रभर राबवणार 'समुद्र किनारा स्वच्छता मोहीम'\n12:22 PM जम्मू-काश्मीर: गुलमर्गमध्ये मोठी हिमवृष्टी; संपूर्ण परिसरात बर्फाची चादर\n12:01 PMट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील टीम इंडियाच्या कामगिरीवर सौरव गांगुलीचं परखड मत; म्हणाला, ४-५ वर्षांत...\n11:40 AM देशात ओमायक्रॉनचा पाचवा रुग्ण आढळला; टांझानियाहून दिल्लीत परतलेल्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह\n11:29 AMIND vs NZ, 2nd Test Live Updates : दहा विकेट्स घेणाऱ्या एजाझ पटेलचं अभिनंदन करण्यासाठी राहुल द्रविड, विराट कोहली पोहोचले किवी ड्रेसिंग रुममध्ये\n11:22 AM देशातील ५० टक्के नागरिकांचं लसीकरण पूर्ण; केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांची माहिती\n10:49 AMसारा तेंडुलकरची Date Night, फोटो झाले व्हायरल; जाणून घ्या कोण आहे तिच्यासोबत\n10:14 AMT10 League Final : ६,६,६,६,६,६,६...; आंद्रे रसेलची चौकार-षटकारांची आतषबाजी, १६ चेंडूंत कुटल्या ७८ धावा\n10:10 AM जळगाव : जुन्या वादातून पवन मुकुंदा सोनवणे (२५, रा. आदीत्य चौक, रामेश्वर काॅलनी) या तरुणाचा खून झाला आहे. रात्री ११ वाजता त्याच्यावर चाकू हल्ला झाला होता. आज सकाळी त्याची प्राणज्योत मालवली.\n10:05 AM मयांक अग्रवालचे अर्धशतक, चेतेश्वर पुजारासह पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी, भारताकडे ३६३ धावांची आघाडी\n09:59 AMममता बॅनर्जींनी आदित्य ठाकरेंकडे केली 'ही' मागणी; राऊतांनी सांगितला भेटीदरम्यानचा किस्सा\nलोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्डस\nलोकमत डिजीटल इन्फ्लूअन्सर ॲवॉर्ड २०२१\nपुणे :दुधामध्ये डिर्टजंटची भेसळ; बारामती एमआयडीसीतील एका कंपनीतील धक्कादायक प्रकार\nअन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी अचानक केलेल्या ��पासणीमुळे दुधभेसळ उजेडात आली ...\nठाणे :Video : ऑईल चोरी करताना ट्रान्सफॉर्मरला लागली मोठी आग, चोरट्यांनी धूम ठोकली\nट्रान्सफॉर्मरमधून ऑईल चोरी करताना लागली आग ...\nजालना :चार वर्षांत १४ देशांना मशीन्स निर्यात; जालन्याच्या आदिवासी भावंडांच्या उद्योगाला मानाचा पुरस्कार\nजालना येथील एमआयडीसी तसेच दरेगाव येथे या चार आदिवासी बंधूंनी एकत्रित येत चार वर्षांपूर्वी पूजा रोटोमॅक मोल्डिंग टेक्नॉलजी या नावाने कंपनी स्थापन केली होती. ...\nअमरावती :शॉर्ट सर्कीट, २१ तासांमध्ये ६० बंब आणि ३५ केमिकल फोमचा वापर\nएमआयडीसीत केमिकल फॅक्टरीला आग लागल्याची माहिती मिळताच पालकमंत्री यशोमती ठाकूर, जिल्हाधिकारी पवनीत कौर, पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, महापौर चेतन गावंडे आदींनी घटनास्थळाला भेट देत आगीसंदर्भात माहिती जाणून घेतली. पालकमंत्री ...\nनाशिक :अंबड औद्योगिक वसाहतीत लुबाडण्याच्या घटना वाढल्या\nनाशिक : अंबड औद्योगिक वसाहत परीसरात अंधाराचा फायदा घेत काही कामगारांना रात्रीच्या सुमारास लुटण्याचे प्रकार पुन्हा एकदा वाढू लागल्याने कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...\nठाणे :औरंगाबादमध्ये १६ दिवसांमध्ये कोविड सेंटर उभारणारे अभियंता भूषण हर्षे ठाण्यात रुजू\nअल्पावधीत रुग्णालयाची उभारणी केल्याबद्दल उद्योगमंत्री देसाई यांनीही कार्यकारी अभियंता भूषण हर्षे विशेष कौतुक केले होते. ठाणे विभागातील वागळे इस्टेट, तारापूर आणि अंधेरीचे कार्यक्षेत्र त्यांच्याकडे असून अंधेरीतील एसआरए प्रकल्प येत्या काही दिवसांमध्ये म ...\nऔरंगाबाद :भोगले ऑटोमोटिव्ह हल्ला प्रकरण : कामगाराने बाजू मांडली; तब्बल २२ दिवस पार्किंगमध्ये बसवून ठेवले\nBhogle automotive attack case in Aurangabad : भाेगले ऑटोमोटिव्ह कंपनीतील कामगार सचिन गायकवाड यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्यामुळे त्यांच्या मेहुण्यांसह रिपब्लिक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कंपनी मालकासह अधिकाऱ्यांना मारहाण केल्याचा प्रकार रविवारी घडला ...\nबुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यातील उद्योगाना घरघर\nIndustry in Buldana district : केवळ ४४३ उद्योग सुरू असून, उर्वरित ४२३ उद्योगांना कुलूप लागले आहे. ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nशिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदींचा राजीनामा; उपराष्ट्रपतींना पत्र, अँकरपद सोडलं\nIND vs NZ, 2nd Test Live Updates : भारतानं दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडसमोर उभं केलं तगडं आव्हान, एजाझ पटेलनं पुन्हा दाखवला करिष्मा\nभारत-पाक व्यापार सुरु झाल्यास ६ महिन्यात ६० वर्षाचा विकास होईल; सिद्धूचं पाकप्रेम पुन्हा उफाळलं\nNagaland: “आपल्याच भूमीत नागरिक, कर्मचारी सुरक्षित नाहीत, गृह मंत्रालय नेमकं काय करतंय\nCoronaVirus News: ओमायक्रॉनचा धोका वाढला असताना मोठा दिलासा; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली पॉझिटिव्ह बातमी\nOmicron News: डोंबिवलीतील ओमायक्रॉन रुग्णाबद्दल समोर आली महत्त्वाची माहिती; तुम्ही घ्या 'ही' काळजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lifestyle/acharya-chanakya-5-tips-to-become-rich-know-what-acharya-chanakya-says-prp-93-2655922/", "date_download": "2021-12-05T08:24:52Z", "digest": "sha1:YPE2UBOOZTGDOG6KKU5JWIXF2VPONGYH", "length": 17929, "nlines": 218, "source_domain": "www.loksatta.com", "title": "acharya chanakya 5 tips to become rich know what acharya chanakya says prp 93 | श्रीमंत व्हायचंय? आचार्य चाणक्यांच्या या ५ गोष्टी एकदा वापरून पाहाच...", "raw_content": "रविवार, ५ डिसेंबर, २०२१\n आचार्य चाणक्यांच्या या ५ गोष्टी एकदा वापरून पाहाच…\n आचार्य चाणक्यांच्या या ५ गोष्टी एकदा वापरून पाहाच…\nश्रीमंत होणे कोणाला नको असतं… आपल्याकडे भरपूर पैसा असावा, सर्व सुखसोयींनी युक्त घर असावं…आजच्या काळात पैश्याशिवाय माणसाच्या आयुष्यातलं पान सुद्धा हलत नाही. म्हणून जाणून घ्या काय म्हणतं चाणक्य नीतिशास्त्र…\nWritten By लोकसत्ता ऑनलाइन\nश्रीमंत होणे कोणाला नको असतं… आपल्याकडे भरपूर पैसा असावा, सर्व सुखसोयींनी युक्त घर असावं…आयुष्यात कधीच कुठलंही काम पैश्यामुळे नको अडायला असं प्रत्येकालाच वाटत असतं. कारण आजच्या काळात पैश्याशिवाय माणसाच्या आयुष्यातलं पान सुद्धा हलत नाही, हे कडू वाटत असलं तरी सत्य परिस्थिती आहे. महान मुत्सद्दी आणि अर्थशास्त्रज्ञ आचार्य चाणक्य यांनी नीतिशास्त्र तयार केलं आहे. यात त्यांनी मानव कल्याणाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख केला आहे. आचार्य चाणक्यांची धोरणं खूप प्रभावशाली मानली जातात. कारण त्यांनी आपल्या धोरणांच्या बळावर नंद वंशाचा नाश केला आणि एका साध्या मुलाला चंद्रगुप्त मौर्याला मगधचा सम्राट बनवलं. असं मानलं जातं की जर एखाद्या व्यक्तीने आचार्य चाणक्यांच्या धोरणांचे पालन केले तर त्याला आयुष्यात कधीही अडचणींचा सामना करावा लागत नाही.\nआचार्य चाणक्यजींनी पती-पत्नीचे नाते, मैत्री, धर्म, कर्म आणि पैसा यांच्याशी संबंधित अनेक गोष्टी आपल्या नीतिशास्त्रात नमूद केल्या आहेत. आचार्य चाणक्य सांगतात की, जर एखाद्या व्यक्तीला श्रीमंत व्हायचं असेल तर त्याने नेहमी या ५ गोष्टींची काळजी घ्यावी. जाणून घ्या कोणत्या आहेत त्या पाच गोष्टी-\nबाबा रामदेव यांच्याकडून जाणून घ्या, ‘या’ ४ योगासनांमुळे रक्तदाब कसा नियंत्रित होईल\nजागतिक मृदा दिवस २०२१: जाणून घ्या इतिहास, महत्व, आणि थीम\nवैवाहिक जीवनात ही एक गोष्ट नसेल तर तुटू शकते पती-पत्नीचे नाते, जाणून घ्या काय म्हणते चाणक्य नीति\n‘या’ राशीचे लोकं मेहनती, प्रामाणिक, न्यायप्रिय आणि दयाळू असतात, त्यांच्यावर शनिदेवाची असते विशेष कृपा\nधनसंचय: आचार्य चाणक्यजी मानतात की, माणूस कितीही श्रीमंत झाला तरी त्याने नेहमी संपत्ती जमा केली पाहिजे. कारण हा जमा केलेला पैसा वाईट काळात माणसाला उपयोगी पडतो. चाणक्यजी मानतात की वाईट काळ आणि आजार माणसाच्या आयुष्यात कधीही दार ठोठावू शकतात.\nअशा ठिकाणी राहा: चाणक्य जी मानतात की माणसाने नेहमी अशा ठिकाणी राहावे, जिथे सतत प्रगती होत असते, शिक्षण आणि औषधाची योग्य व्यवस्था असते, तसेच ज्या क्षेत्रात सन्माननीय लोक राहतात. कारण अशा ठिकाणी राहिल्याने माणूस लवकर अडचणीत येत नाही.\nपैशाचा लोभ : आचार्य चाणक्य सांगतात की, जर एखाद्या व्यक्तीला आपल्या जीवनात श्रीमंत व्हायचं असेल तर त्याने कधीही पैशाचा लोभी होऊ नये. कारण अनेक वेळा त्याचा हा लोभ त्याला चुकीच्या गोष्टी करायला प्रवृत्त करतो.\nदान-पुण्य: आचार्य चाणक्यजी सांगतात की, माणसाने नेहमी दान करत राहावे. तुमची इच्छा असेल तर तुम्ही तुमच्या उत्पन्नातील काही भाग गरीब आणि गरजूंना दान करू शकता. यामुळे देव प्रसन्न होतो.\nध्येय निश्चित करा: चाणक्यजी सांगतात की ध्येयहीन व्यक्ती आयुष्यात कधीही यशस्वी होऊ शकत नाही. अशा परिस्थितीत जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर तुमच्या आयुष्यात काहीतरी ध्येय निश्चित करा.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nमराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकस��्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.\nchanakya neetichanakya nitiCHANAKYA NITI IN MARATHIChanakya Tips For become richआचार्य चाणक्य नीतिचाणक्य टिप्सचाणक्य नीतिचाणक्य नीति टिप्सचाणक्य नीति दानचाणक्य नीति पैसाश्रीमंत चाणक्य नीति\nआता रक्तदाब नियंत्रित करणार हातावरील ‘पट्टी’\nVIRAL VIDEO : सुंदर एअर होस्टेसने विमानतळावरच केला डान्स; Lazy Lad गाण्यावर तिचे स्टेप्स पाहून तुम्ही म्हणाल…\n’ शुबमन गिलनं चौकार ठोकताच वानखेडेवर प्रेक्षकांनी दिल्या घोषणा; VIDEO व्हायरल\nकाँग्रेस नेत्याने युपीच्या उपमुख्यमंत्र्यांना ‘त्या’ वक्तव्यावरून सुनावले; म्हणाले, “लुंगी घालणारी प्रत्येक व्यक्ती….”\n“इंदिरा गांधींच्या काळात ‘नाही’ म्हणण्याची मुभा होती, पण आता काँग्रेसमध्ये…”, गुलाम नबी आझाद यांचा पक्षनेतृत्वावर निशाणा\n“प्रत्येक माणसाला बजावून एकच सांगायचं…लढ”, प्रसाद ओकची पोस्ट व्हायरल\nVideo : बुलढाण्यातील वस्तीत शिरला वाघ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण\nबाबा रामदेव यांच्याकडून जाणून घ्या, ‘या’ ४ योगासनांमुळे रक्तदाब कसा नियंत्रित होईल\nनवीन अवतारात सादर होणार KTM 390 Adventure २०२२, जाणून घ्या काय आहेत खास वैशिष्ट्ये\nनागालँडमध्ये गोळीबारात १३ नागरिकांचा मृत्यू ; राहुल गांधींचा भारत सरकारला संतप्त सवाल, म्हणाले…\n“मी कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही, पण….;” कंगना रणौतचं उत्तर प्रदेश निवडणुकांबद्दल महत्वाचं विधान\nनीरज चोप्रा बनला चिमुकल्यांचा ‘भालाफेक प्रशिक्षक’; त्यावर पंतप्रधान मोदी म्हणाले, “हे पाहून…”\nपहिल्या पत्नीवर फरहान अख्तरचे होते जीवापाड प्रेम, ‘या’ अभिनेत्याच्या भावामुळे मोडला १९ वर्षांचा संसार\nPHOTOS : IPL २०२२ पूर्वी मुंबई इंडियन्सनं संघाबाहेर केलेले २० क्रिकेटपटू; ‘हे’ दोघे आहेत मराठी\nPhotos : मुंबईत गेट वे ऑफ इंडियाजवळ जगातील सर्वात मोठा राष्ट्रध्वज, १४०० किलोच्या तिरंग्याचे खास फोटो\nजागतिक मृदा दिवस २०२१: जाणून घ्या इतिहास, महत्व, आणि थीम\nवैवाहिक जीवनात ही एक गोष्ट नसेल तर तुटू शकते पती-पत्नीचे नाते, जाणून घ्या काय म्हणते चाणक्य नीति\n‘या’ राशीचे लोकं मेहनती, प्रामाणिक, न्यायप्रिय आणि दयाळू असतात, त्यांच्यावर शनिदेवाची असते विशेष कृपा\nघोरण्याच्या समस्येने हैराण आहात तर ‘या’ घरगुती उपायांनी होऊ शकते सुटका\n‘या’ ५ चुकांमुळे तुमची रक्तातील साखर वाढू शकते, राहू नका बेफिकीर\nपेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर, ‘या’ शहरात पेट्रोल मिळत आहे फक्त ८२ रुपये लिटर, जाणून घ्या आजची किंमत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan/kristen-stewart-engaged-to-girlfriend-dylan-meyer-avb-95-2663222/", "date_download": "2021-12-05T07:08:16Z", "digest": "sha1:I2OKIEH2JTGQV4H3HERR25A2XV7S4QP7", "length": 14018, "nlines": 217, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Kristen Stewart Engaged To Girlfriend Dylan Meyer avb 95", "raw_content": "रविवार, ५ डिसेंबर, २०२१\nअभिनेत्रीने दिली प्रेमाची कबूली, लवकरच गर्लफ्रेंडसोबत अडकणार लग्नबंधनात\nअभिनेत्रीने दिली प्रेमाची कबूली, लवकरच गर्लफ्रेंडसोबत अडकणार लग्नबंधनात\nगेल्या दोन वर्षांपासून त्या एकमेकींना डेट करत असल्याचे सांगितले आहे.\nWritten By लोकसत्ता ऑनलाइन\nहॉलिवूड चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री क्रिस्टन स्टीवर्ट सध्या चर्चेत आहे. ‘ट्वायलाइट’ या चित्रपटामुळे ती जगभरात लोकप्रिय झाली. आता क्रिस्टन तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. या चर्चा तिने गर्लफ्रेंडसोबत लग्न करत असल्याची माहिती दिल्यामुळे सुरु झाल्या आहेत.\nक्रिस्टनने नुकतीच ‘द हावर्ड स्टर्न शो’मध्ये हजेरी लावली. या शोमध्ये तिला खासगी आयुष्याविषयी अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. ती सध्या डिलन मेयरला डेट करत असून लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची माहिती तिने दिली आहे. तसेच मेयरनेच लग्नासाठी विचारले होते असा खुलासा क्रिस्टनने केला आहे.\n५२ लाखांचा घोडा, ९ लाखांची मांजर; २०० कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी सुकेश चंद्रशेखरची जॅकलिनवर उधळपट्टी\n“जगातील सर्वोत्तम बाबा”, विनोद दुआ यांच्या निधनानंतर मुलीची भावनिक पोस्ट\n“…अन् तेव्हापासून मला झोप लागली नाही”, मुलाचा पहिला चित्रपट रिलीज झाल्यानंतर सुनील शेट्टीचा खुलासा\n“दुसऱ्यांदा गर्भपात झाल्यानंतर…”, हरभजनची पत्नी गीताने सांगितली ‘तो’ दुख:द अनुभव\n‘मी मेयरला लग्नासाठी विचारणार होते. पण तिनेच मला विचारलं. आम्ही लवकरच लग्न करणार आहोत’ असे क्रिस्टनने म्हटले आहे. क्रिस्टन आणि मेयर यांची ओळख २०१९मध्ये एका पार्टीमध्ये झाली होती. त्यानंतर त्या अनेकदा भेटू लागल्या. काही दिवसांनंतर त्यांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली. यापूर्वी क्रिस्टनने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मेयरसोबतचा फोटो शेअर केला होता.\nक्रिस्टन लवकरच ‘स्पेंसर’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्���पटात ती प्रिंसेस डायनाची भूमिका साकरताना दिसणार आहे. या चित्रपटातील तिची भूमिका पाहण्यासाठी चाहते फार उत्सुक आहेत.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nमराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.\nनाट्यरंग : ‘चित्रगोष्टी’ : चित्रं अन् जगण्याचं अन्योन्य नातं\nनीरज चोप्रा बनला चिमुकल्यांचा ‘भालाफेक प्रशिक्षक’; त्यावर पंतप्रधान मोदी म्हणाले, “हे पाहून…”\n५२ लाखांचा घोडा, ९ लाखांची मांजर; २०० कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी सुकेश चंद्रशेखरची जॅकलिनवर उधळपट्टी\nराजधानी दिल्लीत ओमायक्रॉनचा शिरकाव; देशात नव्या व्हेरिएंटने बाधित पाचवा रुग्ण सापडला\nओमायक्रॉनचा धोका अन् देशात महिन्याभरात २५ लाख लग्न; आरोग्य तज्ज्ञांनी दिला इशारा, म्हणाले…\n“Omicron मुळे जानेवारीत करोनाची तिसरी लाट येणार, पण…”; अभ्यासातून समोर आली दिलासादायक माहिती\nVideo : अमित ठाकरेंचं राज्यातील जनतेला आवाहन; म्हणाले, “येत्या ११ डिसेंबरला…\nनागालँडमध्ये मध्यरात्री गोळीबार, १३ नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू; केंद्रीय गृहमंत्र्यांनी व्यक्त केला घटनेवर संताप\n“जगातील सर्वोत्तम बाबा”, विनोद दुआ यांच्या निधनानंतर मुलीची भावनिक पोस्ट\n‘या’ राज्यानं करून दाखवलं; मिळवला सर्वप्रथम पूर्ण लसीकरण करण्याचा मान\nIND vs NZ : शाब्बास रे पठ्ठ्या.. एजाजचा पराक्रम पाहून शरद पवारही झाले खूश; म्हणाले, ‘‘मुंबईत जन्मलेला आणि…”\nजागतिक मृदा दिवस २०२१: जाणून घ्या इतिहास, महत्व, आणि थीम\nपहिल्या पत्नीवर फरहान अख्तरचे होते जीवापाड प्रेम, ‘या’ अभिनेत्याच्या भावामुळे मोडला १९ वर्षांचा संसार\nPHOTOS : IPL २०२२ पूर्वी मुंबई इंडियन्सनं संघाबाहेर केलेले २० क्रिकेटपटू; ‘हे’ दोघे आहेत मराठी\nPhotos : मुंबईत गेट वे ऑफ इंडियाजवळ जगातील सर्वात मोठा राष्ट्रध्वज, १४०० किलोच्या तिरंग्याचे खास फोटो\n“…अन् तेव्हापासून मला झोप लागली नाही”, मुलाचा पहिला चित्रपट रिलीज झाल्यानंतर सुनील शेट्टीचा खुलासा\n“दुसऱ्यांदा गर्भपात झाल्यानंतर…”, हरभजनची पत्नी गीताने सांगितली ‘तो’ दुख:द अनुभव\nदुसऱ्याच्या आनंदातून जगण्याचा अर्थ\n“तुम्ही फोटो कसले काढताय, इथे माझा फोन हरवलाय,” सारा अली खान फोटोग्राफर्सवर संतापली", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maxmaharashtra.com/bs-politics/criticism-of-prime-minister-narendra-modi-from-daily-samna-989470", "date_download": "2021-12-05T08:26:39Z", "digest": "sha1:WL5CSGVKD5VOEBGMAOAERQ4RNCN5VUCV", "length": 5496, "nlines": 78, "source_domain": "www.maxmaharashtra.com", "title": "फाळणीच्या वेदना जागवून काय होणार? ; सामनाच्या रोखठोकमधून सवाल", "raw_content": "\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nHome > Politics > फाळणीच्या वेदना जागवून काय होणार ; सामनाच्या रोखठोकमधून सवाल\nफाळणीच्या वेदना जागवून काय होणार ; सामनाच्या रोखठोकमधून सवाल\nफाळणीचा दिवस विसरू नका,’ असं देशाचे पंतप्रधान मोदींनी म्हणत असताना,फाळणी करून तुटलेल्या पाकिस्तानातील 11 कोटी मुसलमानांचे काय करणार त्यावर पंतप्रधानांनी भाष्य करावं, असं सामनामधून शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.\nमुंबई :'फाळणीचा दिवस विसरू नका,' असं देशाचे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे. पण आज फाळणीच्या वेदना जागवून काय होणारती वेदना आता कशी शांत होणारती वेदना आता कशी शांत होणार,असा सवाल सामनाच्या रोखठोकमधून उपस्थित करण्यात आला आहे.\nपंतप्रधानांना अखंड राष्ट्र करायचे असेल तर त्याचे स्वागतच आहे. मात्र फाळणी करून तुटलेल्या पाकिस्तानातील 11 कोटी मुसलमानांचे काय करणार त्यावर पंतप्रधानांनी भाष्य करावं, असं सामनामधून शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.\nपंतप्रधानांनी देशाला आणखी एक नवा कार्यक्रम दिला.तो म्हणजे 14 ऑगस्ट हा फाळणीचा स्मृती दिवस पाळा. एकीकडे 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाचा आनंद साजरा करायचा आणि स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वी 14 ऑगस्टला फाळणीच्या दुःखद आठवणींना उजाळा द्यायच्या. एखाद्या देशाचे अखंडत्व संपण्याच्या वेदना काय असतात ते अवघ्या जगाने अफगाणिस्तानात अनुभवले आहे. असं राऊत यांनी सामनातून म्हटले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/ncp-nawab-malik-target-narayan-rane-statement-changes-maharashtra/", "date_download": "2021-12-05T07:46:12Z", "digest": "sha1:67ZWINNC2SX7QCN24ZCGNTTKJ7GHUMBB", "length": 8545, "nlines": 77, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "नारायण राणेंच्या 'त्या' वक्तव्यावर मलिकांचा टोला", "raw_content": "\nखुंटा बळकट करण्यासाठीच गुजरातच्या मुख्यमंत्री महाराष्ट्रात-संजय राऊत\nभारतातील १८ वर्षांवरील ५० टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण- मनसुख मंडाविया\n५० टक्के लसीकरण मोदी सरकारचे मोठे यश-नारायण राणे\nटांझानियातून आलेल्यांच्या संपर्कातील व्यक्तींची मुंबई पालिकेकडून तपासणी\nलाठ्या-काठ्या ही भाजपची संस्कृती; युपीतील ‘त्या’ घटनेवरून वडेट्टीवारांची टीका\nआरोग्यमंत्र्यांची माहिती, देशात नव्या व्हेरिएंटने बाधित रुग्णसंख्या ५ वर\nनारायण राणेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर मलिकांचा टोला\nनारायण राणेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर मलिकांचा टोला\nमुंबई: एखादं सरकार पाडायचं असेल आणि नवं सरकार स्थापन करायचं असेल तर काही गोष्टी गुपित ठेवाव्या लागतात. महाविकास आघाडी सरकारचं आयुष्य लवकरच संपणार आहे, अशी भविष्यवाणी भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी केली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले असल्याचे दिसत आहे. जेव्हा पासून राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले आहे तेव्हा पासून भाजप पक्षाने अनेकवेळा हे सरकार पडणार असल्याचे भाकीत केले आहे, मात्र अद्यापही हे सरकार पडले नाहीये.\nदरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाविकास आघाडी सरकार पडण्याची आणखी एक डेडलाईन दिली आहे. त्यावरून त्यांच्यावर राजकीय वर्तुळात टीका होत आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी देखील त्यांच्यावर टीका केली आहे. नवाब मलिक यांनी ट्विटरद्वारे ट्विट करत नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला आहे.\nकाही लोकांकडे २३ वर्षात नवसाच्या इतक्या कोंबड्या जमल्या की आता 'त्या' कोंबड्यांसाठी सरकार बनवण्याचं भाकीत करावंच लागतंय..#खंबीरसरकार#महाविकासआघाडीसरकार\nनवाब मलिक म्हणाले, काही लोकांकडे २३ वर्षात नावसच्या इतक्या कोंबड्या जमल्या की आता ‘त्या’ कोंबड्यांसाठी सरकार बनवण्याचं भाकीत करावंच लागतंय, अशा शब्दात त्यांनी थेट केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना टोला लगावला आहे. त्याच सोबत हे महाविकास आघाडी सरकार खंबीर सरकार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. लवकरात लवकर महाराष्ट्रात भाजप सरकार सत्तेत येईल, असे भाकीत नारायण राणे यांनी केले होते.\nनारायण राणेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर अनिल परबांचे सडेतोड उत्तर\nकपिल देव यांनी साधला हार्दिकवर निशाणा; म्हणाले…\nहा तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान; कॉंग्रेसवर रामदास आठवलेंचा हल्लाबोल\n‘देशात संविधानाचं राज्य नाही तर…’; राऊतांची मोदी सरकारवर टीका\n२६/११ ला मुंबईवर हल्ला झाला, तेव्हा राहुल गांधी पार्टी करत होते- अमित मालवीय\nखुंटा बळकट करण्यासाठीच गुजरातच्या मुख्यमंत्री महाराष्ट्रात-संजय राऊत\nभारतातील १८ वर्षांवरील ५० टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण- मनसुख मंडाविया\n५० टक्के लसीकरण मोदी सरकारचे मोठे यश-नारायण राणे\nखुंटा बळकट करण्यासाठीच गुजरातच्या मुख्यमंत्री महाराष्ट्रात-संजय राऊत\nभारतातील १८ वर्षांवरील ५० टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण- मनसुख मंडाविया\n५० टक्के लसीकरण मोदी सरकारचे मोठे यश-नारायण राणे\nटांझानियातून आलेल्यांच्या संपर्कातील व्यक्तींची मुंबई पालिकेकडून तपासणी\nलाठ्या-काठ्या ही भाजपची संस्कृती; युपीतील ‘त्या’ घटनेवरून वडेट्टीवारांची टीका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://m.dailyhunt.in/news/india/marathi/my+mahanagar-epaper-mymaha/chaha+don+vela+garam+karun+pine+aarogyas+apayakarak-newsid-n315912670", "date_download": "2021-12-05T08:32:54Z", "digest": "sha1:IITXMMG5AGIGQENQ6QAEYZ2RKJCPWLI2", "length": 1848, "nlines": 22, "source_domain": "m.dailyhunt.in", "title": "Dailyhunt", "raw_content": "\nचहा दोन वेळा गरम करून पिणे आरोग्यास अपायकारक\nदिवसभराच्या धावपळीच्या कामात कोणीतरी मस्तपैकी गरमा-गरम चहा प्यायला दिला तर थकवा कुठल्या कुठे पळून जातो हे कळत सुद्‌धा नाही. जगभरामध्ये असंख्य चहा प्रेमी आहेत ज्यांना दर एक तासाला चहा लागतो.\nGovernment Exam Tips: आता तुमची सरकारी नोकरी पक्की; फक्त परीक्षा देताना फॉलो करा Tips\nमुंबई, 04 डिसेंबर: देशात आजकालच्या तरुणांमध्ये सरकारी नोकरीची (Government exam) प्रचंड क्रेझ आहे. प्रत्येकाला सरकारी नोकरी हवी आहे. मात्र आता सरकारी नोकरी मिळवणं प्रचंड कठीण झालं आहे.\nWifi Router : तुमचा वायफाय राऊटर धोक्यात, 'या' कंपन्यांची नावं हॅकर्सच्या यादीत\nWifi Router Security : हॅकर्सकडून वायफाय राऊटरला लक्ष्य केलं जात आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1028350", "date_download": "2021-12-05T09:23:04Z", "digest": "sha1:O6I57ZQWVXSY3OOPPX57IHXRRGB3CZEL", "length": 2402, "nlines": 46, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"मोठया आतडयाचा कर्करोग\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"मोठया आतडयाचा कर्करोग\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nमोठया आतडयाचा कर्करोग (संपादन)\n१६:३४, २६ जुलै २०१२ ची आवृत्ती\n११ बाइट्स वगळले , ९ वर्षांपूर्वी\n१२:४०, २१ जुलै २०१२ ची आवृत्ती (संपादन)\nTjBot (चर्चा | योगदान)\n१६:३४, २६ जुलै २०१२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nEmausBot (चर्चा | योगदान)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1502164", "date_download": "2021-12-05T07:58:09Z", "digest": "sha1:QRBY4O54R22FPI2UFERXV4VTWMD3PS42", "length": 2325, "nlines": 41, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"हेन्री तिसरा, पवित्र रोमन सम्राट\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"हेन्री तिसरा, पवित्र रोमन सम्राट\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nहेन्री तिसरा, पवित्र रोमन सम्राट (संपादन)\n०३:३८, १६ ऑगस्ट २०१७ ची आवृत्ती\n६१ बाइट्सची भर घातली , ४ वर्षांपूर्वी\n११:३२, ३० नोव्हेंबर २०१६ ची आवृत्ती (संपादन)\nअभय नातू (चर्चा | योगदान)\n(removed Category:इ.स. १०५३ मधील मृत्यू; नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले)\n०३:३८, १६ ऑगस्ट २०१७ ची नवीनतम आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nसांगकाम्या (चर्चा | योगदान)\n[[वर्ग:इ.स. १०५६ मधील मृत्यू]]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.tas-games.com/mr/ocean-king-3-plus-raging-fire/", "date_download": "2021-12-05T08:18:11Z", "digest": "sha1:WZGURBHWX2EJ4FPQ7CVGNGQLVNG5DUY6", "length": 7353, "nlines": 167, "source_domain": "www.tas-games.com", "title": "महासागर राजा 3 प्लस : रॅगिंग फायर - उच्च नफा होल्डिंग मासे खेळ. सानुकूलित गेम सॉफ्टवेअर. उत्कृष्ट कॅबिनेट.", "raw_content": "\nमुख्यपृष्ठ » महासागर राजा 3 प्लस : रॅगिंग फायर\nआर्केड गेम महासागर राजा मासेमारी 3 प्लस शांत फायर\nमासे हंटर गेम महासागर राजा 3 प्लस मास्टर दीप\nमासे शूटिंग गेम सॉफ्टवेअर महासागर राजा 3 प्लस Blackbeard च्या संताप\nमासे गेम महासागर राजा जुगार 3 फिनिक्स प्लस अर्थ\nमासेमारी खेळ महासागर राजा 3 प्लस Aquaman रिअल्म\nहंटर गेम महासागर king3 प्लस फायर फिनिक्स मासेमारी\nमासे गेम टेबल महासागर राजा जुगार 3 अधिक Thanos पच्छम\nIGS आर्केड मासे खेळ महासागर राजा 3 खजिना प्लस ड्रॅगन लेडी\nमहासागर राजा 3 प्लस : रॅगिंग फायर\nआम्ही उत्कृष्ट चिनी उत्पादक आहोत. आम्ही एकाधिक प्रकारच्या संबंधित उत्पादने प्रदान करू शकतो, जसे की मासेमारी खेळ, मासे शिकार खेळ, फिश टेबल आर्केड खेळ, फिश हंटर गेम मशीन, इ. आपण या बद्दल अधिक जाणून घेऊ इच्छित असल्यास, आमच्याशी संपर्क साधण्याचे स्वागत आहे\nमहासागर राजा 3 प्लस शांत फायर टीएएस कडील नवीन फिश शूटिंग गेम आहे. महासागर राजा 3 प्लस रेजिंग फायर हे ओशन किंग मधील नवीनतम आहे 3 प्लस मालिका आणि ती 2 ते 10 खेळाडूंसाठी कॉन्फिगर केली जाऊ शकते.\nआर्केड फिश शूटिंग गेम्स बॉस: रेजिंग ड्रॅगन\nजेव्हा खेळाडू रेजिंग ड्रॅगन पकडतात , साखळी पकडण्यासाठी दूर फेकले जातील आणि तो स्ट्रगल मोड प्रविष्ट होईल. चळवळीच्या दरम्यान, ड्रॅगनमुळे होणारी प्रत्येक स्मॅश अधिक गुण मिळवून देईल. जर रॅजिंग ड्रॅगन पकडला गेला तर तो आणखी तीव्र आक्रमण सुरू करेल आणि खेळाडू त्यास अधिक बक्षीस देईल.\nआपण ओशन किंग बद्दल अधिक जाणून घेऊ इच्छित असल्यास 3 प्लस : रेगिंग फायर किंवा आमची उत्पादने, जसे फिशिंग गेम्स, मासे शिकार खेळ, फिश टेबल आर्केड खेळ, फिश हंटर गेम मशीन, इ., आपण आमच्याशी थेट संपर्क साधू शकता.\nपत्ता: A1201, Heng संपली क्रिएटिव्ह पार्क, ShiXin Rd, Panyu जिल्हा, ग्वंगज़्यू, चीन\nआम्ही गुणवत्ता उत्पादने ग्राहकांना प्रदान करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा. माहितीची विनंती करा,नमुना & कोट,आम्हाला संपर्क करा\nग्वंगज़्यू वेळ-अवकाश अॅनिमेशन तंत्रज्ञान कंपनी, लिमिटेड. © 2021 सर्व अधिकार आरक्षित वापर अटी आणि गोपनीयता धोरण\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://misalpav.com/node/49573", "date_download": "2021-12-05T07:58:48Z", "digest": "sha1:A2NOFDEQU4SHATDHQBWRS72DTOVVYDWN", "length": 7865, "nlines": 154, "source_domain": "misalpav.com", "title": "अवचित गवसावे काही जे... | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nअवचित गवसावे काही जे...\nअनन्त्_यात्री in जे न देखे रवी...\nप्रश्न पडावा असा की\nप्रश्न मला चिडवीत नव्या\nवाट दिसावी अशी की\nविरून जाव्या पुसून जाव्या\nसूत्र सुचावे असे की\nसहज गुंफुनी जरा उरावे\nअवचित गवसावे काही जे\nकवन आवडले. 'हळव्या खुणा'\nकवन आवडले. नुस्त्या 'खुणा' च्या ऐवजी विशेषत्वाने 'हळव्या खुणा' का म्हटले असावे ते उमगले नाही.\nभावविवश करणार्‍या आठवणी (हळव्या खुणा) अद्भुताची अपरिचित वाट चोखाळण्यापासून परावृत्त करू शकतात ...\nमिपा दिवाळी अंक २०२१\nमिसळपाव दिवाळी अंक २०२१\nअनुक्रमणिका - दिवाळी अंक २०२१\nसध्या 4 सदस्य हजर आहेत.\nनमस्कार, आज पर्यन्त नोंदणी केलेल्या सर्व नवीन सदस्यांचे खाते सक्रिय करण्यात आले आहे. सदस्य नोंदणी केल्यावर, ईमेल आला नसल्यास किंवा सदस्य होताना काहीही अडचण येत असल्यास कृपया admin@misalpav.com या पत्यावर संपर्क साधावा.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2021-12-05T09:06:00Z", "digest": "sha1:PSHWOBGVPJYPL27RVVDEXLRBBIHCB43T", "length": 3408, "nlines": 53, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:विकृतिविज्ञानला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख वर्ग:विकृतिविज्ञान या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nदालन:वैद्यकशास्त्र ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:वैद्यकशास्त्र/उपदालने ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.adda247.com/mr/jobs/maharashtra-police-constable-question-papers-and-answer-keys/", "date_download": "2021-12-05T07:53:06Z", "digest": "sha1:YGRL5Z3C2GRIYBSBS7ABUT26W6Y7CZMC", "length": 23567, "nlines": 271, "source_domain": "www.adda247.com", "title": "Maharashtra Police Constable Question Papers and Answer Keys 2021, Download All PDFs", "raw_content": "\nमहाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल परीक्षा 2021 | प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका डाउनलोड करा | महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल परीक्षा 2021 | प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका डाउनलोड करा\nमहाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल परीक्षा 2021 | प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका डाउनलोड करा | महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल परीक्षा 2021 | प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका डाउनलोड करा\nमहाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका 2021 डाउनलोड करा | Maharashtra Police Constable Question Papers and Answer Keys 2021 PDFs\nMaharashtra Police Constable Question Papers 2021 | महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल परीक्षा प्रश्नपत्रिका 2021\nMaharashtra Police Constable Exam Answer Keys 2021 | महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल परीक्षा उत्तरतालिका\nमहाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका 2021 डाउनलोड करा | Maharashtra Police Constable Question Papers and Answer Keys 2021 | Download All PDFs: महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2021 (Maharashtra Police Constable Recruitment 2021) च्या लेखी परीक्षा तारीख निघाली आहे. महाराष्ट्रात सर्वत्र पोलीस भरती प्रक्रिया सुरु झालेली आहे. त्यानुसार पोलीस आयुक्त / पोलीस अधीक्षक/ समादेशक यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई / बॅन्डस्मन / कारागृह शिपाई / पोलीस शिपाई चालक / सशस्त्र पोलीस शिपाई या पदासाठी लेखी परीक्षा आयोजित करण्याबाबत वेळापत्रक निश्चित करण्यात आलेले आहे. या लेखात आपण महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती (Maharashtra Police कॉन्स्टेबल Recruitment) च्या सर्व प्रश्नपत्रिकांचे परीक्षा विश्लेषण आणि उत्तरतालिका पाहणार आहोत.\nमहाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल च्या लेखी परीक्षाचे वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nमहाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका 2021 डाउनलोड करा | Maharashtra Police Constable Question Papers and Answer Keys 2021 PDFs\nमहाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल (Maharashtra Police Constable Exam Dates) 2021 परीक्षा तारीख: पोलीस शिपाई / बॅन्डस्मन / कारागृह शिपाई / पोलीस शिपाई चालक / सशस्त्र पोलीस शिपाई इ. पदांसाठी होणाऱ्या लेखी परीक्षाचे तारीख खालील तक्त्यात दिले आहेत.\nअ.क्र. पोलीस घटकाचे नांव लेखी परीक्षेचा दिनांक पदनाम\n1 पोलीस अधीक्षक, रत्नागिरी / कोल्हापूर 03/09/2021 बॅन्डस्मन\n2 समादेशक, रारापो��ल गट क्र. १ पुणे / २ पुणे ४ नागपूर / ५ दौड / ७ दौंड / ११ नवी मुंबई / १५ गोंदिया/ 07/09/2021 सशस्त्र पोलीस शिपाई\n3 समादेशक, रारापोबल गट क्र. १४ औरंगाबाद / १८ अकोला / १९ कुसडगांव 09/09/2021 सशस्त्र पोलीस शिपाई\n4 पोलीस आयुक्त, नागपूर शहर / औरंगाबाद शहर घटक प्रमुखांनी त्यांच्या सोईने दिनांक निश्चित करावा. कारागृह शिपाई\n5 पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई / ठाणे शहर /नागपूर शहर नवी मुंबई / औरंगाबाद शहर / अमरावती शहर /लोहमार्ग मुंबई / पोलीस अधीक्षक रायगड/ सिंधुदूर्ग / रत्नागिरी /सांगली / सोलापूर ग्रामीण / जालना / बीड/ उस्मानाबाद / लातूर नागपूर ग्रामीण भंडारा / वर्धा / अकोला / बुलढाणा गौरी गणपती झाल्यानंतर घटक प्रमुखांनी त्यांच्या सोईने दिनांक निश्चित करावी गौरी गणपती झाल्यानंतर घटक प्रमुखांनी त्यांच्या सोईने दिनांक निश्चित करावे पोलीस शिपाई चालक\n6 पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई / ठाणे शहर / नागपूर शहर / पुणे शहर / पिंपरी चिंचवड / नवी मुंबई / औरंगाबाद शहर / सोलापूर शहर / पोलीस अधीक्षक, रायगड / पालघर / सिंधुदूर्ग / रत्नागिरी / जळगांव / धुळे नंदुरबार / कोल्हापूर / पुणे ग्रामीण / सातारा / सांगली / जालना / भंडारा पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई / | पोलीस अधीक्षक, लोहमार्ग पुणे गौरी गणपती झाल्यानंतर घटक प्रमुखांनी त्यांच्या सोईने दिनांक निश्चित करावी गौरी गणपती झाल्यानंतर घटक प्रमुखांनी त्यांच्या सोईने दिनांक निश्चित करावे पोलीस शिपाई\nवरील दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे राज्यात ठिकठिकाणी महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती २०२१ अंतर्गत पोलीस शिपाई / बॅन्डस्मन / कारागृह शिपाई / पोलीस शिपाई चालक / सशस्त्र पोलीस शिपाई इ. पदांसाठी लेखी परीक्षा होत आहेत. या लेखात आपण या सर्व लेखी परीक्षांचे परीक्षा विश्लेषण (Exam Analysis), प्रश्नपत्रिका (Question Paper), उत्तरतालिका (Answer Key) आणि कट ऑफ (Cut Off), इ पाहणार आहोत. त्यामुळे ही Post तुम्ही Bookmark करून ठेवा.\nMaharashtra Police Constable Bharti 2021 Exam Analysis | महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2021 परीक्षा विश्लेषण: महाराष्ट्र राज्यात ठिकठिकाणी घेण्यात आलेल्या पोलीस कॉन्स्टेबल 2021 परीक्षांचे विश्लेषण तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर Click करून बघू शकता.\nमहाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल 3 सप्टेंबर 2021 परीक्षा विश्लेषण (Exam Analysis)\nमहाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल 7 सप्टेंबर 2021 परीक्षा विश्लेषण (Exam Analysis)\nमहाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल 9 सप्टेंबर 2021 परीक्षा विश्लेषण (Exam Analysis)\nलेखी परीक्षेमध्ये पुढील विषयांचा समावेश असेल –\nविभाग/विषय नाव एकूण प्रश्न एकूण गुण कालावधी\nगणित 25 प्रश्न 25 गुण 90 मिनिट\nबौद्धिक चाचणी 25 प्रश्न 25 गुण\nमराठी व्याकरण 25 प्रश्न 25 गुण\nसामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी 25 प्रश्न 25 गुण\nएकूण/Total 100 प्रश्न 100 गुण\nMaharashtra Police Constable Question Papers 2021 | महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल परीक्षा प्रश्नपत्रिका 2021\nMaharashtra Police Constable Exam Question Papers 2021 | महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल परीक्षा प्रश्नपत्रिका 2021: महाराष्ट्र राज्यात ठिकठिकाणी घेण्यात आलेल्या पोलीस कॉन्स्टेबल 2021 लेखी परीक्षाचे प्रश्नपत्रिका तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर Click करून Download करू शकता.\nऔरंगाबाद पोलीस भरती 2021 SRPF 9 सप्टेंबर 2021 प्रश्नपत्रिका Download करा\nपुणे गट क्र. 1 पोलीस भरती 2021 SRPF 7 सप्टेंबर 2021 प्रश्नपत्रिका Download करा\nपुणे गट क्र. 2 पोलीस भरती 2021 SRPF 7 सप्टेंबर 2021 प्रश्नपत्रिका Download करा\nनवी मुंबई गट क्र 11 पोलीस भरती 2021 SRPF 7 सप्टेंबर 2021 प्रश्नपत्रिका Download करा\nनागपूर गट क्र 4 पोलीस भरती 2021 SRPF 7 सप्टेंबर 2021 प्रश्नपत्रिका Download करा\nगोंदिया गट क्र 15 पोलीस भरती 2021 SRPF 7 सप्टेंबर 2021 प्रश्नपत्रिका Download करा\nदौड गट क्र 5 पोलीस भरती 2021 SRPF 7 सप्टेंबर 2021 ची प्रश्नपत्रिका Download करा\nदौड गट क्र 7 पोलीस भरती 2021 SRPF 7 सप्टेंबर 2021 ची प्रश्नपत्रिका Download करा\nरत्नागिरी पोलीस भरती 2021 बॅन्डस्मन 3 सप्टेंबर 2021 प्रश्नपत्रिका Download करा\nकोल्हापूर पोलीस भरती 2021 बॅन्डस्मन 3 सप्टेंबर 2021 प्रश्नपत्रिका Download करा\nMaharashtra Police Constable Exam Answer Keys 2021 | महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल परीक्षा उत्तरतालिका\nMaharashtra Police Constable Exam Answer Keys 2021 | महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल परीक्षा उत्तरतालिका:महाराष्ट्र राज्यात ठिकठिकाणी घेण्यात आलेल्या पोलीस कॉन्स्टेबल 2021 लेखी परीक्षाचे उत्तरतालिका तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर Click करून Download करू शकता.\nऔरंगाबाद पोलीस भरती 2021 SRPF 9 सप्टेंबर 2021 उत्तरतालिका Download करा\nपुणे गट क्र. 1 पोलीस भरती 2021 SRPF 7 सप्टेंबर 2021 उत्तरतालिका Download करा\nपुणे गट क्र. 2 पोलीस भरती 2021 SRPF 7 सप्टेंबर 2021 उत्तरतालिका Download करा\nनवी मुंबई गट क्र 11 पोलीस भरती 2021 SRPF 7 सप्टेंबर 2021 उत्तरतालिका Download करा\nनागपूर गट क्र 4 पोलीस भरती 2021 SRPF 7 सप्टेंबर 2021 उत्तरतालिकाDownload करा\nगोंदिया गट क्र 15 पोलीस भरती 2021 SRPF 7 सप्टेंबर 2021 उत्तरतालिका Download करा\nदौंड गट क्र 7 पोलीस भरती 2021 SRPF 7 सप्टेंबर 2021 उत्तरतालिका Download करा\nदौंड गट क्र 5 पोलीस भरती 2021 SRPF 7 स���्टेंबर 2021 उत्तरतालिका Download करा\nरत्नागिरी पोलीस भरती 2021 बॅन्डस्मन 3 सप्टेंबर 2021 उत्तरतालिका Download करा\nकोल्हापूर पोलीस भरती 2021 बॅन्डस्मन 3 सप्टेंबर 2021 उत्तरतालिका Download करा\nMaharashtra Police Constable Exam Cut Off 2021 | महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल परीक्षा कट ऑफ 2021: काही जिल्ह्यांसाठी परीक्षा संपल्यानंतर कॉन्स्टेबलसाठी महाराष्ट्र पोलीस भारती 2021 ची अपेक्षित कट ऑफ येथे देण्यात आलेला आहे. अपेक्षित कट ऑफ आमच्या तज्ञांनी केलेल्या विश्लेषणावर आणि मागील वर्षाच्या ट्रेंडवर आधारित आहे. सामान्य श्रेणीसाठी जिल्हावार अपेक्षित कटऑफ 100 पैकी सुमारे 88-92 गुण असेल.\nकेवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो\nज्ञानकोश मासिक चालू घडामोडी-ऑक्टोबर 2021\nMPSC गट ब, राज्य विक्रीकर निरीक्षक (STI) महत्वाच्या पुस्तकांची यादी (पूर्व आणि मुख्य परीक्षा) | MPSC Book List for Group B, STI Prelims and Mains Exam\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.thosprahar.com/former-shiv-sena-mla-dnyaneshwar-patil-rushed-to-the-hospital-at-11-pm-to-solve-the-problem-of-patients/", "date_download": "2021-12-05T08:30:45Z", "digest": "sha1:U3RUIJY3HNJRGYK6WJA6T6QIXGRRMAI6", "length": 16816, "nlines": 118, "source_domain": "www.thosprahar.com", "title": "रुग्णांची अडचण सोडवीण्या साठी शिवसेना माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांची रात्री ११ वाजता रूग्णालयात धाव मै हु ना काळजी करू नका म्हणत नातेवाईकांना दिला धिर - ThosPrahar News | Thos Nirbhid Marathi Batmya", "raw_content": "\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nवस्त्रहरणाच्या सीन शूटिंग नंतर ढसाढसा रडली द्रौपदी..पहा काय होत कारण..\nघाबरू नका हे आहेत उपाय आणि उपचार..\nअमळनेर: दामिनी पथकाचे मुंदडा विद्यालयात समुपदेशन..सर्व शाळांना देणार भेट..\nअमळनेर: एकतास येथे पिक नियोजनाची जलमिञांची गावसभा संपन्न..\nअमळनेर: सोनू भटू चौधरी यांची जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी व अंमळनेर तालुकाध्यक्ष छोटू रमेश चौधरी यांची निवड..\nमुख्यपेज/Paranda/रुग्णांची अडचण सोडवीण्या साठी शिवसेना माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांची रात्री ११ वाजता रूग्णालयात धाव मै हु ना काळज�� करू नका म्हणत नातेवाईकांना दिला धिर\nरुग्णांची अडचण सोडवीण्या साठी शिवसेना माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांची रात्री ११ वाजता रूग्णालयात धाव मै हु ना काळजी करू नका म्हणत नातेवाईकांना दिला धिर\nरुग्णांची अडचण सोडवीण्या साठी शिवसेना माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांची रात्री ११ वाजता रूग्णालयात धाव मै हु ना काळजी करू नका म्हणत नातेवाईकांना दिला धिर\nपरंडा : तालूक्यात कोरोनाचे रूग्ण दिवसे दिवस वाढतच असल्याने रुग्णालयात गर्दी झाली असुन ऑक्सीजी बेड उपलब्ध होत नसल्याने नातेवाईक हतबल झाले आहे .\nऑक्सीजन बेड मिळत नसल्याने एका रुग्णाच्या नातेवाईकांने माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांना दि ४ एप्रील रोजी रात्री ११ वाजता फोन केला ज्ञानेश्वर पाटील यांनी रात्री ११ वाजता उप जिल्हा रुग्णालयात धाव घेऊन रूग्णाला ऑक्सीजन बेड उपलब्ध करून दिला व नातेवाईकांना धिर दिला व डॉ कुलकर्णी व डॉ पठाण यांच्याशी चर्चा केली .\nऑक्सीजन मिळवीण्या साठी मोठी कसरत करावी लागत असल्याने उप जिल्हा रुग्णालयात ऑक्सीजन चे जम्बो सिलेंडर बसवीन्याची सिस्टम तात्काळ बसवा अश्या सुचना ज्ञानेश्वर पाटील यांनी दिल्या.\nपरंडा उप जिल्हा रुग्णालया साठी तुळजापुर तालूक्यातील तामलवाडी येथून ऑक्सीजन पुरवठा होत आसुन\nजिल्हाभरात ऑक्सीजनची मागणी वाढल्याने सिलेंडर घेण्यासाठी नंबर साठी ताटकळत बसावे लागते ऑक्सीजन वेळेत नाही पोहचल्यास अनेक रूग्णांच्या जिवीताला धोका निर्माण होत आहे .\nअश्या या कठीण काळात वेळेवर ऑक्सीजन वाहतुक करून रुग्णासाठी पुरवठा करणारे परंडा शहरातील बाबा गॅरेज चे मालक आरीफ शेख , व त्यांचा भाऊ शरीफ शेख हे दोघे विना मोबदला रमजान चा रोजा असताना परिश्रम घेत आहेत त्यांच्या सहकार्याला वाहन चालक आजीम मुजावर हे जिवाची बाजी लाऊन काम करीत आहे ऑक्सीजन बॉय म्हणुन त्यांची ओळख पुढे येत आहे .\nरूग्णासाठी ऑक्सिजन सप्लाय साठी उप जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी जाधव व त्यांचे सहकारी २४ तास कार्यरत आहेत .\nतालूक्यातील कोरोना आटोक्यात आणन्या साठी तालूका आरोग्य आधिकारी डॉ सय्यद तसेच उप जिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर पठाण डॉक्टर कुलकर्णी यांच्या सह आरोग्य कर्मचारी परिश्रम घेत आहेत .\nउप जिल्हा रुग्णालयातील ५० रूग्ण ऑक्सीजन वर असुन दर २० मिनटाला एक सिलेंडर लागत २४ तासात ७० ते ८० ���िलेंडर ची गरज पडत आहे .\nकोरोनाचा संसर्ग रोखन्या साठी प्रशासन रस्त्यावर उतरले असुन नागरीक नियमांचे पालन करीत नसल्याने महसूल , पोलिस , नगर परिषद प्रशासनाच्या संयूक्त पथकाने नियम तोडणाऱ्या वर कारवाई केली आहे .\nदि ५ मे रोजी पासुन प्रशासनाने धोरण आधिक कडक केले आहे पोलिस निरिक्षक सुनिल गिड्डे सहाय्यक पोलिस निरिक्षक ससाने , तसेच ,नायब तहसिलदार मिलींद गायकवाड , मंडळ आधिकारी पाटील , तलाठी चुकेवाड व नगर परिषदेच्या पथकाने नियम मोडणाऱ्या नागरीकावर कारवाई केली .\nपरंडा तालूक्यातील रुग्ण संख्या वाढली असून तालूक्यातील ५४१ कोरोना रूग्णावर उपचार सुरू आहे तर एकुन ९९ रुग्णांचा मुत्यू झाला आहे .\nपरंडा तालूक्यातील काळेवाडी , देऊळगाव कुक्कडगाव, , अरणगाव , , चिंचपुर बुद्रक अनाळा, शेळगाव, शिराळा ,वाटेफळ , साकत बुद्रुक ,रोसा , खंडेश्वरवाडी , घारगाव\nया गावात कोरोना रूग्ण संख्या वाढल्याने १३ गावे हॉट स्पॉट झाले आहेत.\nरा गे शिंदे महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत (प्राचार्या डॉ दीपा सावळे यांनी स्वतः ढोल वाजवून विद्यार्थ्यांचे केले स्वागत)\nघराचा पत्रा फाडून विज घरात घुसली घरातील टीव्ही सह इतर साहित्य जळून खाक\nपरंडा तालूक्यात संताप जनक घटना टाकळी येथे ११ वर्षीय मुलीवर बलात्कार पीडित मुलीवर उप जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल करून अटक\nराष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष शहबाज दिवकर यांच्यावर गुंडाकडून हल्ला गुंडावर कडक कारवाई करण्याची विश्वगामी पत्रकार संघ परंडा शाखेच्या वतीने मुख्यमंत्र्या कडे मागणी\nराष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष शहबाज दिवकर यांच्यावर गुंडाकडून हल्ला गुंडावर कडक कारवाई करण्याची विश्वगामी पत्रकार संघ परंडा शाखेच्या वतीने मुख्यमंत्र्या कडे मागणी\nपरंडा पंचायत समीतीच्या कार्यालयाला गळती महत्वाचे रेकार्ड नष्ट होण्याची शक्यता . ५० वर्षा पुर्वीची ईमारत जिर्ण झाल्याने धोका होण्याची शक्यता .\nठोसप्रहार न्यूज अँप डाउनलोड करा\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअमळनेर:���तिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nअमळनेर : माईंड पार्लर मधील फलक, लोकांच्या चर्चेला उधाण…\nशशी थरूर यांचा 6 महिला खासदारांसोबत सेल्फी व्हायरल… कप्शनमुळे वादात..मागितली माफी…\nधक्कादायक: भाऊ झाला वैरी..अल्पवयीन बहिणीवरच केला भावांनी सतत बलात्कार..अल्पवयीन बहिणीवरच केला भावांनी सतत बलात्कार..गरोदर राहिल्यानंतर घटना उघडकीस..\nमहत्वाचे..पुरुषांच्या दाढी मुळे महिलांना जावे लागत आहे “या”आजाराला सामोरे..\nअमळनेर:अजून दोन तरुणी नेल्या पळऊन..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1034391", "date_download": "2021-12-05T09:14:29Z", "digest": "sha1:WD7EQKB2NXBIZ5C2TWMQQWLRW3BCWQK5", "length": 2203, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"वालुका शिल्प\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"वालुका शिल्प\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१२:४३, ८ ऑगस्ट २०१२ ची आवृत्ती\n१९ बाइट्सची भर घातली , ९ वर्षांपूर्वी\n१५:५६, ३० जानेवारी २०१२ ची आवृत्ती (संपादन)\nEmausBot (चर्चा | योगदान)\n१२:४३, ८ ऑगस्ट २०१२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nMerlIwBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: fi:Hiekkalinna)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagirikhabardar.com/archives/7900", "date_download": "2021-12-05T07:51:43Z", "digest": "sha1:6XS7RFA6UQRL6G5ANSVFJJLIP3TGLCNH", "length": 10350, "nlines": 124, "source_domain": "ratnagirikhabardar.com", "title": "पावसाळ्यापूर्वी बंधारा संरक्षित करणार – उदय सामंत यांचे निर्देश | रत्नागिरी खबरदार", "raw_content": "\nHome रत्नागिरी पावसाळ्यापूर्वी बंधारा संरक्षित करणार – उदय सामंत यांचे निर्देश\nपावसाळ्यापूर्वी बंधारा संरक्षित करणार – उदय सामंत यांचे निर्देश\nरत्नागिरीतील पंधरामाड आणि त्यालगतच्या गावात येणाऱ्या पावसाळ्यात समुद��राचे पाणी शिरू नये, यासाठी तातडीने काम सुरू करण्यात यावे, असे निर्देश राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले. ग्रामस्थांशी झालेल्या संवाद बैठकीत पावसाळ्यापूर्वी हा बंधारा संरक्षित केला जाईल, असे त्यांनी ग्रामस्थांना सांगितले. यावेळी श्री. सामंत यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. समुद्राचे पाणी आत शिरू नये, यासाठी बंधारा संरक्षित करण्यासाठी टेट्रापॉडचा वापर करण्यात येणार आहे. याकरिता दोन कोटी २० लाख रुपयांचा निधी देण्यात आला असून इतर कामांसाठी एक कोटी ३४ लाख रुपये निधी यापूर्वीच देण्यात आला आहे. येथे आवश्यक असलेले ६० लाख रुपये नियोजन निधीतून देण्यात यावे, असे सामंत यांनी यावेळी सांगितले. बंधारा संरक्षित करण्यासाठी आणि त्याचे सुशोभीकरण करून या ठिकाणी पर्यटन संधी उपलब्ध करून देण्याचे यावेळी ठरविण्यात आले. सुशोभिकरण आणि पूर्ण बंधाऱ्याच्या साडेतीन किलोमीटर लांबीच्या बांधकामासाठी १८९ कोटीची निविदा काढली जाणार आहे. पावसाळ्यापूर्वी तातडीचे काम म्हणून दोन कोटी वीस लाखांच्या कामाची निविदा यापूर्वीच निघालेली आहे. अल्प मुदत निविदा काढून पावसाळ्यापूर्वी सर्व कामे पूर्ण करण्याचे निर्देश सामंत यांनी दिले. ग्रामस्थांनी या कामासाठी सहकार्य करावे, प्रशासन आपली बाजू व्यवस्थित पार पाडेल. दोघांच्या समन्वयातून किनाऱ्यावरील गावांचे संरक्षण केले जाईल, असेही ते यावेळी म्हणाले. बैठकीस जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पत्तन विभागाच्या रूपा गिरासे, पतन अभियंता बी. ए. शिंदे, सहाय्यक पतन अभियंता ए. ए. हुनेरकर, जिल्हा नियोजन अधिकारी सुभाष जुंजारे, सुमित भाटकर, दीपक पाटील, विठ्ठल मयेकर, बाळकृष्ण शिवलकर आणि इतर संबंधित विभागाचे अधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nPrevious articleआरटीई प्रवेश प्रक्रियेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर\nNext articleरत्नागिरी जिल्ह्यात एक हजार ९२५ केंद्रांवर पोलिओ लसीकरण मोहीम संपन्न\nजिल्ह्यात आज 5 नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद\nभोस्ते शिवसेना विभागप्रमुखपदी युवराज गुजर यांची निवड\nसुकिवली प्राथमिक शाळेत मनसेतर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप\nमहाराष्ट्र जगातील सर्वोत्तम आरोग्य सुविधा असणारे राज्य घडविणार : मुख्यमंत्री उध्दव...\nरिफायनरीला आता एक इं��देखील जमीन देणार नाही; खा. राऊत\nरत्नदुर्ग किल्ल्यावरील भगवती देवीचा आजपासून नवरात्रोत्सव\nकेवळ इतिहासात रमण्यापेक्षा इतिहास घडविणे महत्त्वाचे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nमाजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं निधन\nनिवळी येथे मुलाकडून आईला बांबूने मारहाण\nसीरम इन्स्टिट्यूट सप्टेंबरमध्ये आणखी एक कोरोना प्रतिबंधक लस देणार\nरत्नागिरी, पालघर, रायगड, कोल्हापूर व ठाणे जिल्ह्यातील पूरस्थितीत मदतीसाठी सर्व प्रशासकीय...\nजिल्ह्यात आज 5 नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद\nज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे निधन\nभोस्ते शिवसेना विभागप्रमुखपदी युवराज गुजर यांची निवड\nकोकण रेल्वे मधील प्लास्टिक मिश्रित वड्याने दोन वर्षाच्या मुलाची प्रकृती बिघडली\nदुचाकीसह दाम्पत्य कोसळले नदीत\nझाकण उघडे असल्याने महिला पडली गटारात\nअमोल पालये लिखित ‘देवराई’ एकांकिका राज्यस्तरावर द्वितीय\nशिवसेना सागवे भागातील उपविभागप्रमुखांच्या नियुक्त्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.newsdanka.com/international/ratan-tata-praises-pm-narendra-modi/31606/", "date_download": "2021-12-05T08:53:34Z", "digest": "sha1:WGF7BWNOPXMRJAA75F74XT435Z6E3HR5", "length": 10848, "nlines": 135, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Ratan Tata Praises Pm Narendra Modi", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरदेश दुनियारतन टाटा यांनी का केले नरेंद्र मोदींचे कौतुक\nरतन टाटा यांनी का केले नरेंद्र मोदींचे कौतुक\nव्हायला हवी पवारांच्या जातवादी राजकारणाची चर्चा\nजावेद अख्तर हा कुंपणावरचा कावळा\nआझाद मैदानात रडत होती मराठी अस्मिता…\nविमान खरेदी करारासाठी रतन टाटा यांनी नुकतेच मोदी सरकारचे कौतुक केले.\nते म्हणाले, “सी -२९५ च्या बांधकामासाठी एअरबस डिफेन्स आणि टाटा समूह यांच्यातील संयुक्त प्रकल्पाला मंजुरी दिल्याने भारतातील विमान आणि विमानचालन प्रकल्पांसाठी नवीन दरवाजे उघडतील.” यातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मेक इन इंडिया अंतर्गत, २२००० कोटींच्या किंमतीत एकूण ५६ सी २९५ विमाने खरेदी केली जाणार आहेत. ही विमाने एअरबस आणि टाटा समूह संयुक्तपणे तयार करणार आहेत. असे सांगितले जात आहे की, १६ विमान एअरबसद्वारे वितरित केले जातील तर ४० विमान टाटा ऍडव्हान्स्ड सिस्टम्स लिमिटेडद्वारे पुरवले जातील.\nरतन टाटा यांनी यासंदर्भात अध��क माहिती देताना म्हटले की, हा निर्णय विमान आणि विमान वाहतूक क्षेत्र उघडण्याच्या दिशेने मोठे पाऊल आहे. संरक्षण मंत्रालयाने शुक्रवारी स्पेनच्या एअरबस डिफेन्स आणि स्पेससोबत ५६ सी -२९५ वाहतूक विमानांच्या खरेदीसाठी सुमारे २० हजार कोटी रुपयांच्या करारावर स्वाक्षरी केली. ही विमाने भारतीय हवाई दलाच्या Avro-७४८ विमानांची जागा घेतील. अधिकाऱ्यांनी सांगितले की हा आपल्या प्रकारचा पहिला प्रकल्प आहे ज्यामध्ये एक खासगी कंपनी भारतात लष्करी विमानांची निर्मिती करेल.\nऑस्ट्रेलिया, जपान सोबतची दोस्ती तुटायची नाय\nलांबच लांब रांगांचे ठाणे\nऑस्ट्रेलिया, जपान सोबतची दोस्ती तुटायची नाय\nडोंबिवलीतील पीडित तरुणीने दिला जबाब…म्हणाली, मुख्य आरोपी घेत होता पैसे\nया कराराअंतर्गत, एअरबस डिफेन्स अँड स्पेस करारावर स्वाक्षरी झाल्यापासून ४८ महिन्यांच्या आत १६ विमाने देईल. उर्वरित ४० विमाने भारतात तयार केली जातील. करारावर स्वाक्षरी झाल्यापासून १० वर्षांच्या आत ही एअरबस डिफेन्स अँड स्पेस आणि टाटा ऍडव्हान्स्ड सिस्टम्स लिमिटेड (टीएएसएल) द्वारे तयार केली जातील.\nरतन टाटा यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “सी -२९५ च्या निर्मितीसाठी एअरबस डिफेन्स आणि टाटा ऍडव्हान्स्ड सिस्टीम्स यांच्यातील संयुक्त प्रकल्पाला मंजुरी हे भारतामध्ये विमानचालन आणि विमानचालन प्रकल्प सुरू करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे.” सी -२९५ एक मल्टी मिशन आवश्यकता पूर्ण करण्यासाठी विविध वैशिष्ट्यांसह रोल विमान. भारतात विमानांच्या संपूर्ण निर्मितीची कल्पना आहे\nपूर्वीचा लेखपवई तलावात आणून टाकला जातोय गणेशविसर्जनातील गाळ\nआणि मागील लेखरावणालाही लाज वाटेल असे मंत्री उद्धव ठाकरेंच्या मंत्रीमंडळात\nफॉग चल रहा है\n‘ओमिक्रोन सर्वांना मारून टाकेल’ म्हणत डॉक्टरने कुटुंबाला संपवले\n१२ जणींना लग्नाच्या बेडीत अडकवणाऱ्याला घातल्या बेड्या\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nफॉग चल रहा है\n‘ओमिक्रोन सर्वांना मारून टाकेल’ म्हणत डॉक्टरने कुटुंबाला संपवले\n१२ जणींना लग्नाच्या बेडीत अडकवणाऱ्याला घातल्या बेड्या\nदहशतवादी समजून गोळीबार, ११ मजूर ठार\nभारतीय लष्करी अधिकारी पाकिस्तानी हॅकर्सचे लक्ष्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.newsdanka.com/politics/home-minister-amit-shah-slams-vir-savarkars-critics/34687/", "date_download": "2021-12-05T08:52:56Z", "digest": "sha1:L2PFOPGBTCSVJWEJFSB4PNV7ZPPW3ITG", "length": 10073, "nlines": 131, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Home Minister Amit Shah Slams Vir Savarkars Critics", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरदेश दुनिया'सावरकरांच्या देशप्रेम, त्यागावर शंका घेणाऱ्यांनो लाज बाळगा'\n‘सावरकरांच्या देशप्रेम, त्यागावर शंका घेणाऱ्यांनो लाज बाळगा’\nव्हायला हवी पवारांच्या जातवादी राजकारणाची चर्चा\nजावेद अख्तर हा कुंपणावरचा कावळा\nआझाद मैदानात रडत होती मराठी अस्मिता…\nस्वातंत्र्यवीर सावरकरांच्या देशप्रेमावर शंका कुशंका घेणाऱ्यांवर गृहमंत्री अमित शहा यांनी निशाणा साधत म्हटले की, स्वातंत्र्यवीरांच्या देशभक्ती, त्याग आणि शौर्यावर शंका घेणाऱ्या लोकांना “थोडी लाज” वाटली पाहिजे. पोर्ट ब्लेअर येथील रा\nपोर्ट ब्लेअरच्या राष्ट्रीय स्मारक सेल्युलर जेलमध्ये सावरकरांच्या प्रतिमेस अमित शहा यांनी पुष्पहार अर्पण केला. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ज्या कोठडीत हालअपेष्टा भोगल्या त्या कोठडीला भेट देऊन सावरकरांना त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.\nभारताच्या प्रदीर्घ स्वातंत्र्य संग्रामात शेकडो स्वातंत्र्यसैनिक या तुरुंगात कैद होते. शाह म्हणाले की, सावरकरांना वीर ही उपाधी कोणत्याही सरकारने दिली नाही. देशवासियांनी त्यांच्या देशप्रेम आणि शौर्याबद्दल त्यांना ती अर्पण केली आहे. सावरकरांकडे चांगल्या जीवनासाठी आवश्यक असलेले सर्व काही होते, परंतु त्यांनी कठीण मार्ग निवडला, जो मातृभूमीबद्दलची त्यांची अतूट बांधिलकी दर्शवितो.\nभारताच्या स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांच्या भाग म्हणून, सरकार ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा करत आहे. याअंतर्गत एका कार्यक्रमाला संबोधित करताना शहा म्हणाले, ‘या सेल्युलर जेलपेक्षा मोठे कोणतेही तीर्थ असू शकत नाही. हे ठिकाण एक ‘महातीर्थ’ आहे, जिथे सावरकरांनी १० वर्षे अमानुष छळ सहन केला. परंतु त्यांनी धैर्य, शौर्य गमावले नाही. याच समर्थनार्थ त्यांना ‘वीर’ असे नाव दिले.\nगृहमंत्री म्हणाले, ��भारताच्या १३० कोटी लोकांनी त्यांना प्रेमाने दिलेली ही पदवी हिरावून घेतली जाऊ शकत नाही.”\nराजनाथ सिंह यांनी अलीकडेच सावरकरांच्या टीकाकारांवर निशाणा साधला होता. वारंवार असे म्हटले जात आहे की, सावरकरांनी तुरुंगातून मुक्त होण्यासाठी ब्रिटिश सरकारपुढे दया याचिका दाखल केली होती. महात्मा गांधींनीच त्यांना दया याचिका दाखल करण्यास सांगितले, असे विधान यावेळी सिंह यांनी केले होते.\nपूर्वीचा लेखउल्हासनगरमध्ये पोलिसावरच चाकूने जीवघेणा हल्ला\nआणि मागील लेखपवारसाहेब किती हा भाबडेपणा\nफॉग चल रहा है\n‘ओमिक्रोन सर्वांना मारून टाकेल’ म्हणत डॉक्टरने कुटुंबाला संपवले\n१२ जणींना लग्नाच्या बेडीत अडकवणाऱ्याला घातल्या बेड्या\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nफॉग चल रहा है\n‘ओमिक्रोन सर्वांना मारून टाकेल’ म्हणत डॉक्टरने कुटुंबाला संपवले\n१२ जणींना लग्नाच्या बेडीत अडकवणाऱ्याला घातल्या बेड्या\nदहशतवादी समजून गोळीबार, ११ मजूर ठार\nभारतीय लष्करी अधिकारी पाकिस्तानी हॅकर्सचे लक्ष्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/crime/son-kills-father-and-claimed-to-send-him-to-jannat-aj-625105.html", "date_download": "2021-12-05T08:22:28Z", "digest": "sha1:EK367UZY3JSHEJLH57HHNQOS2HVFMX64", "length": 7710, "nlines": 81, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "झोपलेल्या वडिलांचा मुलाने केला खून; म्हणाला, अब्बा परेशान होते म्हणून जन्नतमध्ये पाठवलं – News18 लोकमत", "raw_content": "\nझोपलेल्या वडिलांचा मुलाने केला खून; म्हणाला, अब्बा परेशान होते म्हणून जन्नतमध्ये पाठवलं\nझोपलेल्या वडिलांचा मुलाने केला खून; म्हणाला, अब्बा परेशान होते म्हणून जन्नतमध्ये पाठवलं\nझोपेत असलेल्या वडिलांच्या (Son kills father and claimed to send him to jannat) डोक्यात जोरदार प्रहार करत मुलानेच त्यांचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.\nराजस्थान, 30 ऑक्टोबर : झोपेत असलेल्या वडिलांच्या (Son kills father and claimed to send him to jannat) डोक्यात जोरदार प्रहार करत मुलानेच त्यांचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आपले वडील (Son killed sleeping father) अस्वस्थ होते. त्यामुळेच त्यांना आपण जन्नतमध्ये पाठवलं, असा दावा या मुलाने पोलिसांकडे केला आहे. झोपेत असलेल्या स्वतःच्याच बापाला ठार करणाऱ्या या मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. वडिलांचा झोपेत खून राजस्थानच्या सवाई माधोपूर भागात इब्राहिम नावाचे गृहस्थ राहत होते. त्यांच्यासोबत मोठा मुलगा अमिमुद्दीन आणि छोटा मुलगा कुतुबुद्दिनह राहत होते. घटनेच्या दिवशी अमिमुद्दीन काही कामानिमित्त घराबाहेर गेला होता. दुपारी 2.30 वाजण्याया सुमाराला इब्राहिम घरातच झोपले होते. त्यावेळी कुतुबुद्दिन काठी घेत त्यांच्या डोक्यात जोरदार प्रहार केले. या हल्ल्यामुळे इब्राहिम जोरदार किंचाळले. त्यांची किंकाळी ऐकून शेजारी धावत घरी आले. इब्राहिम रक्ताच्या थारोळ्यातब कुतुबुद्दिननं डोक्यात केलेले घाव गंभीर होते. कुतुबुद्दिन यांच्या डोक्यातून रक्त वाहत होतं आणि ते बेशुद्ध झाले होते. त्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना या घटनेची कल्पना देत इब्राहिम यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. त्यानंतर स्थानिक रुग्णालयाने इब्राहिम यांची प्रकृती गंभीर असून त्यांना राजधानी जयपूरला नेण्याचा सल्ला दिला मात्र जयपूरला नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. हे वाचा- जमिनीसाठी पत्नीने केली पतीची हत्या, मुलगा आणि दीरानेही दिली साथ मुलाने सांगितले अजब कारण आपल्या वडिलांची हत्या केल्यानंतरही कुतुबुद्दिन घऱात थंडपणे बसून होता. त्याने पोलिसांना सांगितलेले कारण ऐकून पोलीसही चक्रावले. आपले वडील त्रासात होते. त्यामुळे त्यांना जन्नतला पाठवण्यासाठी आपण हा निर्णय घेतल्याचं कुतुबुद्दिननं सांगितलं. वडिलांना जन्नतमध्ये पाठवा, असा आपल्याला वरूनच साक्षात्कार झाला होता. त्याचं आण पालन केलं, अशं तो म्हणाला. वडिलांच्या मृत्यूचं कुठलंही दुःख त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हतं. पोलिसांनी कुतुबुद्दिनला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.\nझोपलेल्या वडिलांचा मुलाने केला खून; म्हणाला, अब्बा परेशान होते म्हणून जन्नतमध्ये पाठवलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/64754", "date_download": "2021-12-05T08:23:50Z", "digest": "sha1:SALF5D4VTTEADTR2N3HVANSNJNACL7NU", "length": 26573, "nlines": 282, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मला माझ्या नावाचा अर्थ सांगा / नाहीतर लावा | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मला माझ्या नावाचा अर्थ सांगा / नाहीतर लावा\nमला माझ्या नावाचा अर्थ सांगा / नाहीतर लावा\n\"ज्यांनी नाव ठेवलेय त्यांनाच विचार ना आपल्या आईबाबांना विचार ना...\"\nपहिलाच प्रश्न हाच मनात आला असेल तुमच्या. म्हणून विनम्रतेने क्लीअर करू इच्छितो, माझ्या आईवडीलांनी मला एक छानसे गोंडस नाव ठेवले आहे. आणि आजही मी प्रत्यक्ष आयुष्यात कामकाजासाठी तेच नाव वापरतो. पण आंतरजालावर मात्र नाव बदलून वावरतो.\nहो, ऋन्मेष हे माझे खरे नाव नाहीये. म्हणूनच कदाचित या नावाने शोध घेणार्‍यांना मी फेसबूकवर सापडलो नसेन\nपण हे माझे खोटे नावही नाहीये. म्हणजे हे नाव माझेच आहे. फक्त माझे मीच ठेवलेले आहे.\nतर तुम्हाला माझ्या आंतरजालावरील वावराची कल्पना असेलच. ईथे चार लोक माझे कौतुक करतात तर चारशे लोकं शिव्या घालतात. शिव्या घालताना साहजिकच माझ्या आईवडिलांनी प्रेमाने ठेवलेल्या नावाचा उद्धार होणारच. बस्स, ते मला नको होते.\nम्हणून मग मी नवीन नाव काय घ्यावे या विचारात असताना अचानक मला ऋन्मेष हे नाव सुचले. आता हे कुठून सुचले याची कल्पना नाही. हा शब्द प्रत्यक्षात अस्तित्वात आहे की माझ्याच डोक्यातून आलेला आहे याचीही कल्पना नाही. त्यामुळे मला या नावाच अर्थ काय आहे हे देखील माहीत नाही.\nपण मग आताच का नावाच्या अर्थाची गरज का भासली\nतर माझ्या विपूमध्ये वा ईतरही लोकं जे मला आणि माझ्या ऋन्मेष नावाला ओळखतात ते सतत मला या नावाचा अर्थ विचारत असतात. मला तो सांगता येत नाही.\nपण गेल्या दोनेक महिन्यात मला मायबोलीवरच्या दोघा जणांनी आणि ऑफिसमधील एकाने या नावाचा अर्थ केवळ यासाठी विचारला की त्यांना आपल्या घरात आलेल्या नवीन पाहुण्याचे, म्हणजेच बाळाचे नाव ऋन्मेष ठेवायचे होते. पण मला त्यांनाही तो अर्थ सांगता आला नाही. आणि अर्थ नसलेले किंवा अर्थ माहीत नसलेले नाव आपल्या मुलाला ठेवायचे की नाही या संभ्रमात ते पडले. आता ते त्यांनी ठेवले की नाही हे मी पडताळायला गेलो नाही. पण कोणालातरी माझे हे नाव आवडले. अपेक्षेने मला अर्थ विचारला. हे नाव निरर्थक आहे हे लक्षात येताच ते हिरमुसले. पर्सनली मला याचे वाईट वाटले. एक गिल्टी फिलींग आली. तीच दूर करण्यासाठी आणि हा अनर्थ पुन्हा घडू नये यासाठी मला तुमची मदत हवी आहे.\nयाआधी कोणाच्या ऐकण्यावाचण्यात ऋन्मेष हा शब्द आला असेल आणि याचा खरेच काही अर्थ तुम्हाला माहीत असेल तर प्लीज सांगा.\nआणि नसेलच तर ऋन्म���ष या शब्दाची संधी समास फोड करून, गरज पडल्यास संस्कृत, उर्दू, फारसी, लॅटीन नाहीतर महाराष्ट्रातील ग्रामीण बोलीभाषांचा आधार घेत काहीतरी अर्थ लावा.\n** ईतर कोणाला आपल्या नावाचा अर्थ माहीत नसेल आणि तो जाणून घ्यायचा असेल तर हाच धागा वापरला तरी माझी हरकत नाही, पण आधी माझ्या नावाला अर्थ येऊ द्या. जर हे नाव अर्थ नसल्याने कोणी आपल्या मुलांना ठेवलेच नाही तर ते माझ्यासोबतच लुप्त होईल\n(या निमित्ताने पडलेला एक प्रश्न - नावाला अर्थाची गरज खरेच असते का म्हणजे नसलाच नावाला अर्थ तर खरेच काही बिघडते का म्हणजे नसलाच नावाला अर्थ तर खरेच काही बिघडते का\nया नावाचा काहीही अर्थ नाहीये.\nया नावाचा काहीही अर्थ नाहीये. केवळ ऐकायला/वाचायला चांगलं वाटत असावं. ऋ पासून सुरु असल्याने कदाचित जसं की ऋत्विक, ऋतुजा, ऋत्विज, ऋषित वगैरे नावांना जबरी अर्थ आहे संस्कृतमधे आणि उगीचच ऐकायला भारी वाटतं, तसंच उन्मेष या शब्दाला ऋ जोडून हा नवीन शब्द तयार केला गेला आहे. हे सांगायचं कारण असं की आमच्या माहितीतल्या एकांना मुलगा झाला आहे आणि बाळाचं नाव काय ठेवायचं त्या शॉर्ट्लिस्ट मधे ऋन्मेष हे नाव होतं. त्याला काही अर्थ आहे म्हणून नव्हे तर वडिलांचं नाव उन्मेष आणि आईचं नाव ऋजुता त्यामुळे आपल्या नावांवरून त्यांनी ऋन्मेष हे नाव ठरवलं, पण त्याचा वेगळा अर्थ त्यांना सापडला नाही त्यामुळे ते नाव बारगळले\nबाकी कोणाला या नावाचा खरोखर काही अर्थ सापडला तर नक्की कळवा\nमलाही लोक माझ्या आंतरजालीय\nमलाही लोक माझ्या आंतरजालीय नावाचा अर्थ विचारात असतात.काय माहीत एखाद्याने नव शिशु चे नावही ठेवले असेल ☺️\nबाकी आंतरजालीय नावात अर्थ काढत बसण्यात काय पॉईंट आहे.\nवडिलांचं नाव उन्मेष आणि आईचं\nवडिलांचं नाव उन्मेष आणि आईचं नाव ऋजुता\nअसे नाव ठेवल्यास मुलाचे नाव ऋन्मेष उन्मेष पुढे आडनाव असे यमकात झाले असते\nबादवे, उन्मेषचा अर्थ काय आहे निदान तो तरी कळू दे.\nतसेच उन्मेष या नावात षटकोनातील ष येतो का मला शहामृगातील श वाटायचा. उमेश तसे उन्मेश..\nबाकी आंतरजालीय नावात अर्थ\nबाकी आंतरजालीय नावात अर्थ काढत बसण्यात काय पॉईंट आहे.\nमान्य आहे. पण कोणी ते प्रत्यक्षात ठेवायचा विचार करतेय म्हणून अर्थ विचारला ईतकेच.\nबाकी प्रत्यक्ष नावालाही अर्थाची गरज खरेच असते का म्हणजे नसलाच नावाला अर्थ तर खरेच काही बिघडते का\n(याला उपप्रश्न म्हणून लेखात घेतो)\nजस्ट एक निरीक्षण म्हणून लिहितोय,\nअलीकडे तुझ्या लेखनात मी, मला, माझे, हे खूप वेळा येत चालले आहेत.\nऋण म्हणजे कर्ज आणि मेष म्हणजे मेंढा..\nगमंतीत लिहलयं. ...हलके घ्या..\nअलीकडे तुझ्या लेखनात मी, मला,\nअलीकडे तुझ्या लेखनात मी, मला, माझे, हे खूप वेळा येत चालले आहेत.\nसिंबा निरीक्षण अचूक आहे, पण यातले अलीकडे हे चुकले आहे. माझ्या लिखाणात ईसवीसन पलीकडे पासून मी मला माझे असते. ईन अदर वर्डस ते आत्मकेंद्रीत की काय म्हणतात तसे असते\nजोपर्यंत मला स्वत:ला याची जाणीव आहे तोपर्यंत धोका नाही.\nतरी आपला मुद्दा समजला आहे, आणि आपण दाखवलेल्या काळजीबद्दल मनापासून धन्यवाद\nमी वाटच बघत होतो हा अर्थ कोण काढतेय\nअवांतर ऋणानुबंध मधील ऋणचा अर्थ सुद्धा कर्ज असाच होतो का नसल्यास त्या ऋणचा अर्थ काय\n\"ऋणानुबंध\" च्या ऋणचा नेमका\n\"ऋणानुबंध\" च्या ऋणचा नेमका अर्थ मलाही माहीत नाही..\nपण तो \"ऋणी\" म्हणजे आपण म्हणतो ना \"हे परमेश्वरा तु हा जन्म दिलास त्याबद्दल मी ऋणी आहे..\nत्या \"ऋणी\" चा अर्थ ऋणानुबंधतल्या ऋणचा असावा असा माझातरी अंदाजच आहे..\nतुमचा इथला एकंदर वावर आणि\nतुमचा इथला एकंदर वावर आणि अविर्भाव पाहता तुमच्या नावाचा अर्थ 'उच्छाद' किंवा मुंबईच्या भाषेत स्पष्टपणे सांगायचं तर 'डोक्याला शॉट' असा असावा.\nरविना या नावाला काही अर्थ आहे\nरविना या नावाला काही अर्थ आहे का\nरिव्हर्स स्विप >>>> :हहपुवा:\nरिव्हर्स स्विप >>>> :हहपुवा:\nरविना टंडन च्या आई वडिलांचे\nरविना टंडन च्या आई वडिलांचे नाव रवी आणि वीणा आहे.\nत्यांची नावे मिक्स करून रविना नाव जन्मास घातले आहे\nआता तू अर्थ लाव.\nमेSSष म्हणजे लांबडा मेंढका\nअरे एSS... मेंढका काय\nअरे एSS... मेंढका काय\nमेंढा नि मेंढी असते. हे मेंढका काय आहे.\nनशीब मेंढीकोट नाही बोलला.\nनशीब मेंढीकोट नाही बोलला.\nऋण. कर्ज.. मेष .. मेंढा..\nऋण. कर्ज.. मेष .. मेंढा..\nऋण काढून सण साजरा करू नये..\nऋण काढून मेंढा विकत आणू नये..\nऋण काढून बकरी विकत आणू नये..\nऋण काढून बकरी ईद साजरी करू नये..\nऋन्मेष हे नाव ईस्लामिक आहे \nमाझा नकळत आयडी जिहाद झाला\nऋ भाऊ धागा ६ व्या टाईपला\nऋ भाऊ धागा ६ व्या टाईपला नेऊ नका.\nरविना टंडन च्या आई वडिलांचे\nरविना टंडन च्या आई वडिलांचे नाव रवी आणि वीणा आहे.\nत्यांची नावे मिक्स करून रविना नाव जन्मास घातले आहे >>>>>> धन्यवाद सिंबा\nप्रत्येक नावाला काहीतरी अर्थ असतोच अ�� नाही, रूनम्या.... जाऊ दे आता\n जे काय आहे ते मानसात आहे.. नावाला मोठा अर्थ असला म्हणजे माणूस मोठा होत नाही..अन नाव अर्थहीन असले म्हणजे काय मानुस अर्थहीन थोडीच् होतो.\n(माफ़ करा, फार विचार केला नावचा अर्थ लावण्याचा.. पण काहीच बोध झाला नाही. मग ही पळवाट शोधली)\nउन्मेष= प्राप्त करण्यासाठी तीव्र प्रयत्न करणारा\nकाय रे ऋ , काही ही काय\nकाय रे ऋ , काही ही काय धागे काढतोयस \nआणि पब्लिक तरी काय... देतच आहे प्रतिसाद तुझ्या या धाग्यावर ही... अर्थात मी ही त्यातलीच एक ( स्मित ).\nमनीमोहोर, कुठलेही ज्ञान आणि\nमनीमोहोर, कुठलेही ज्ञान आणि कुठलाही धागा व्यर्थ नसतो. जगात प्रत्येक शब्दाला एक अर्थ असतो.\nवर बघा कसला झंकार अर्थ निघाला आहे..\nसत्याच्या प्राप्तीसाठी वणवण करत फिरणारा एक जीव - ऋन्मेष\nमनीमोहोर, कुठलेही ज्ञान आणि\nमनीमोहोर, कुठलेही ज्ञान आणि कुठलाही धागा व्यर्थ नसतो. जगात प्रत्येक शब्दाला एक अर्थ असतो.\nवर बघा कसला झंकार अर्थ निघाला आहे..\nसत्याच्या प्राप्तीसाठी वणवण करत फिरणारा एक जीव - ऋन्मेष\nजर हे नाव अर्थ नसल्याने कोणी\nजर हे नाव अर्थ नसल्याने कोणी आपल्या मुलांना ठेवलेच नाही तर ते माझ्यासोबतच लुप्त होईल Sad>>> असे काही होणार नाही. जग मोठे आहे त्यात अर्थ नसलेले नाव असणारे लोकही आहेत, असणार.\nसत्याच्या प्राप्तीसाठी वणवण करत फिरणारा एक जीव - ऋन्मेष >>>>\nसद्ध्यातरी भराभर धागे काढणारा जीव - ऋन्मेष..... हेच येते मनात.\nऋ - त्रु (गमतीत) असेच वाचले जाते\nम्हणून त्रुन्मेष......आणि त्याची फोड..... तरुण मेष\nगमंतीत लिहलयं. ...हलके घ्या..>+१\nतुम्ही मला तरुण गंमतीत म्हणत\nतुम्ही मला तरुण गंमतीत म्हणत आहात\nअभिषेकचा काहीतरी संबंध आहे.\nअभिषेकचा काहीतरी संबंध आहे. ष हे अक्षर कॉमन आहे.\nसत्याच्या प्राप्तीसाठी वणवण करत फिरणारा एक जीव << पण सत्याचा शोधासाठी खोट नाव का\nखोट्या नावाची तुमची व्याख्या\nखोट्या नावाची तुमची व्याख्या काय\nजन्म झाल्यावर आईवडिलांनी ठेवलेले नाव खरे..\nलग्नानंतर नवरयाने ठेवलेले नाव खरे..\nपण स्वत:च स्वत:चा शोध घेत ठेवलेले नाव खोटे \nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-shashikant-sawant-article-on-charlie-chaplin-life-and-politics-4457114-NOR.html", "date_download": "2021-12-05T08:24:55Z", "digest": "sha1:RGF75HABCIY4GRICRGV5YXF6MDDAYDCA", "length": 12017, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Shashikant Sawant Article on Charlie Chaplin life and Politics | अजरामर ब्रँड - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nचार्ली चॅप्लिनची जादू भारतासारख्या देशात कशी पसरली, हे एक कोडेच आहे. सूटबूट घालणारा ट्रॅम्प इथे तसा परकाच होता; पण राज कपूरने तो लोकप्रिय केला. निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणात दिवसभर चार्ली चॅप्लिनचे चित्रपट दाखवले जात. ही गोष्ट आहे 77-80च्या काळातली. या काळात टीव्ही कृष्णधवल होता. छायागीत, चित्रहार असे मोजकेच कार्यक्रम दूरदर्शनवर त्या वेळी असत. तबस्सुमचा ‘फूल खिले हैं गुलशन गुलशन’ हाही त्या काळचा एक लोकप्रिय कार्यक्रम. अशा काळात चार्ली चॅप्लिनचे कार्यक्रम मंगळवारी संध्याकाळी टीव्हीवर दाखवले जात. पण चार्लीच्या सिनेमातील थीम्स युनिव्हर्सल होत्या. उदा. ‘द किड’ या चित्रपटाने अनेक सिनेमांना जन्म दिला. ज्यात ‘कुंवारा बाप’ पासून ‘हा माझा मार्ग एकला’पर्यंत अनेक सिनेमे आहेत. पण सतत पराभूत होऊन हसत राहणे, ही एक चार्लीची वेगळी थीम आहे. अर्थात, तो त्याही पुढे जातो. ‘डिक्टेटर’सारख्या चित्रपटाची सोशल कॉमेंट विलक्षण भेदक आहे. पण तरीही मनावर ठसतो तो त्याच्या ट्रॅम्पचा एकटेपणा. सिनेमा संपल्यावर एकाकी चालत जाणारी चार्लीची आकृती केविलवाणी वाटत नाही. त्याचे ते उतरत्या जिन्यावरून चढणे, ‘सर्कस’सारख्या सिनेमातील सिंहाच्या पिंजर्‍यात शिरणे, नंतर हळूहळू धाडसाने वागणे, हे सारे खास आपले वाटते. पण त्याचे पृथ्वीच्या गोलावरील नृत्य किंवा सर्कसच्या हिंदोळ्यावरील विलक्षण कसरत पाहताना लक्षात येते की चार्ली हा काही आपला नव्हे; आवाक्यातील तर अजिबातच नव्हे. ‘द किड’ हा त्याचा अजरामर सिनेमा 1921मध्ये बनवलेला आहे. त्या वेळेस चार्ली 32 वर्षांचा होता आणि जगप्रसिद्धदेखील होता. प्रचंड गरिबीत आयुष्य गेलेले, लहानपणापासून कष्टाची सवय, नाटकात कामे असे त्याचे चरित्र आपल्याला माहीत आहे. चार्ली हा प्रतिभावंत होता, हेही खरे. विनोदी नट किंवा लेखक-दिग्दर्शक कमी नव्हते; पण चार्लीच्या सिनेमातील प्रसंग सांगितल्याने हसू येत नाही, ते प्रत्यक्षच पाहायला हवेत. पुढच्या दहा वर्षांच्या काळात त्याने ‘वुम��� ऑफ पॅरिस’, ‘द गोल्ड रश’, ‘द सर्कस’ असे अजरामर सिनेमे दिले. मूकपटांच्या सिनेमांचा तो बादशहा होता आणि तो जमाना संपला, तरी त्याने बोलपट केले नाहीत. ‘सिटी लाइट्स (1931), ‘मॉडर्न टाइम्स’ हे त्याचे सिनेमे मूकपट होते. सिनेमा बोलका झाला, तरीही ‘फन द ग्रेट डिक्टेटर’ हा त्याचा चित्रपट अनेक अर्थाने कारकीर्दीचा कळस होता. एक तर सामाजिक, राजकीय परिस्थितीवर तो भाष्य करणारा होता. हिटलरचा उदय झाला असताना आणि दुसरे महायुद्ध सुरू असताना त्याने तो बनवला. त्यात त्याने जर्मनीचे दृश्य आणि भाषा इंग्रजी वापरली आहे.\nविमानातून जाणार्‍या चार्लीचे घड्याळ वर जाऊ लागते, फुटलेले पाणी वर जाऊ लागते, तेव्हा त्याला कळते, की विमान उलटे जाऊ लागले आहे. असे सिक्वेन्स त्याला सहज सुचत. ‘सिटीलाइट’मधील अंध तरुणी प्रत्यक्षात चार्लीच्या मदतीने जेव्हा डोळसते, तेव्हा ती श्रीमंत माणसाचा हात धरून जाते, अशी कारुण्याची झालर लावणे, त्याला जमत असे. आपल्याकडे पु. ल. देशपांडेंपासून अनेकांनी त्याचे अनुकरण केले. आत्मचरित्रात्मक असणारा आणि गांभीर्याकडे झुकणारा त्याचा ‘लाइमलाइट’ हा चित्रपट प्रेक्षकांना फारसा आवडला नाही; पण अनेक ठिकाणच्या पटकथा लेखकांचा हा आवडता सिनेमा आहे. चार्लीच्या सिनेमात सबकुछ चार्ली असे. ‘सिटीलाइट’सारख्या चित्रपटाला संगीतही त्याचेच होते. पण ‘लाइमलाइट’ या चित्रपटात त्याने बस्टर किटन या दुसºया नटाला घेतले.\nचार्ली चॅप्लिन परफेक्शनिस्ट होता. ‘सिटीलाइट’मध्ये तो पहिल्यांदा फुलवाल्या तरुणीला भेटतो, हा प्रसंग दोन मिनिटांचाच होता; पण चार्लीने त्याचे 342 रिटेक केले. ‘पिकासो’सारख्या चित्रकाराप्रमाणे त्याच्यामध्ये विलक्षण ऊर्जा होती. स्त्रियांचे त्याला विलक्षण वेड होते. वयाच्या 54व्या वर्षी त्याने 18 वर्षीय तरुणीशी लग्न केले होते. त्याअगोदरचे त्याचे वैवाहिक आयुष्य तितकेसे आनंदी नव्हते. उतारवयात साठीच्या आसपास त्याला मानहानी सहन करावी लागली. कम्युनिझमशी संबंध असल्याच्या आरोपावरून त्याला अमेरिका सोडावी लागली. 1953 ते 77 हा काळ त्याने स्वित्झर्लंडमधल्या एका खेड्यात काढला; पण पूर्वीसारखे चित्रपट त्याला बनवता आले नाहीत. त्याच्या नावावर अनेक दंतकथा आहेत आणि खोटी वाक्येही. ‘मी पावसात चालताना माझे अश्रू कोणाला दिसत नाहीत’, अशी अनेक वाक्ये त्याच्या नावावर खपवण्यात आली. सिनेमा बनवण्याबद्दल तो फारसे बोलत नाही. पण त्याने त्याचे आत्मचरित्र लिहिले आणि त्यात आपल्या घडण्याबद्दलही सांगितले आहे. त्याची आई अभिनेत्री होती. एकदा ती स्टेजवर गायला गेली, तेव्हा तिचा आवाज गेला. त्या वेळी चार्लीने मागून गाणे म्हटले. हा हृदयद्रावक प्रसंग त्यात आहे. तो 88 वर्षे जगला. त्याने अमाप लोकप्रियता मिळवली. सोप्या भाषेत सांगायचे तर चार्ली हा एक जगप्रसिद्ध ब्रँड होता आणि राहील.\nभारत ला 539 धावांची आघाडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-LCL-maharashtra-legislative-council-election-2018-results-analysis-5879664-PHO.html", "date_download": "2021-12-05T08:09:26Z", "digest": "sha1:FRVIUTUJWFWZ7MRYTBMSI5DCPDROUC2M", "length": 5758, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Maharashtra Legislative Council Election 2018 Results & Analysis | कोकणात राणे- भाजपचा शिवसेनेला 'दे धक्का' तर नाशकात शिवसेनेची भाजपलाच धोबीपछाड - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकोकणात राणे- भाजपचा शिवसेनेला 'दे धक्का' तर नाशकात शिवसेनेची भाजपलाच धोबीपछाड\nनरेंद्र दराडे यांनी प्रतिकूल स्थिती असतानाही विजय खेचून आणला.\nमुंबई- स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधान परिषदेत निवडून जाणा-या पाच जागांचे आज निकाल लागले. यात शिवसेना आणि भाजपला प्रत्येकी 2 जागांवर विजय मिळाला आहे. तर राष्ट्रवादीला एक जागा मिळाली. नाशिक आणि परभणी-हिंगोलीची जागा शिवसेनेने जिंकली तर भाजपने आपल्या पूर्वीच्या अमरावती वर्धाची जागा राखली. कोकणची जागा तटकरेंनी जागा आपल्याच घरात ठेवण्यात यश मिळाले.\nकोकणमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांनी शिवसेनेचे राजीव साबळे यांचा पराभव करून विजयश्री मिळवली आहे. कोकणातून शिवसेनेला अपेक्षा होती मात्र, नारायण राणे आणि भाजपने अनिकेत तटकरेंना मदत करण्याचे धोरण अवलबिल्याने तटकरेंचा विजय सुकर झाला. भाजप व राणेंकडे सुमारे दीडशे- दोनशेच्या घरात मते होती. ती मते एकगठ्ठा तटकरेंना गेल्याने 941 पैकी तब्बल 620 इतकी मते तटकरेंना मिळाली तर राजीव साबळेंना केवळ 306 मते मिळाली. भाजप व राणेंमुळे तटकरेंनी तब्बल 314 मतांनी विजय खेचून आणला.\nकोकणात भाजपने शिवसेनेला दे धक्का दिला असला तरी शिवसेनेने नाशकात भाजपला धोबीपछाड देत भाजपची मते खेचली आहेत. नाशिकमध्ये भाजपने राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी सहाणे यांना जाहीर पाठिंबा दिला होता. मात��र, भाजपच्या लोकप्रतिनिधींनी सहाणे यांना मते देण्याऐवजी शिवसेनेच्या नरेंद्र दराडे यांना मते देणे पसंत केल्याचे निकालातील आकडेवारीवरून दिसते. शिवसेनेच्या दराडे यांना 412 मते मिळाली तर शिवाजी सहाणेंना केवळ 219 मते मिळाली त्यामुळे सेनेचे दराडे 193 मतांनी विजयी झाले. नाशिकमध्ये भाजपकडे 167 इतकी निर्णायक मते होती ती मते राष्टवादीला मिळविण्यात अपयश आले असले तरी शिवसेनेने भाजपला दिलेला हा धोबीपछाड मानला जात आहे.\nभारत ला 517 धावांची आघाडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-buff-traditional-race-program-solapur-4693972-NOR.html", "date_download": "2021-12-05T09:02:28Z", "digest": "sha1:WNVYYJD4GJ7R4PAHBI3DY2WTNCZ5SN2B", "length": 8926, "nlines": 61, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Buff traditional race program, solapur | रंगभवन ते पाथरूट चौक दरम्यान रंगला म्हशी पळविण्याचा पारंपारिक कार्यक्रम - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nरंगभवन ते पाथरूट चौक दरम्यान रंगला म्हशी पळविण्याचा पारंपारिक कार्यक्रम\nसोलापूर - महालक्ष्मी यात्रेनिमित्त गवळी समाजबांधवांचा शनिवारी म्हशी पळविण्याचा कार्यक्रम रंगला. रंगभवन ते पाथरूट चौक हा मार्ग दुपारी एकपासून सायंकाळी सातपर्यंत बंद होता. यामुळे अक्कलकोट, सोलापूरकडे ये-जा करणार्‍या प्रवाशांची चांगलीच दमछाक झाली. दरम्यानच्या काळात रस्त्यावरून ये-जा करणार्‍या अनेक महिला-मुले दुचाकीस्वारांना अगदी जीव मुठीत धरूनच रस्ता पार करावा लागला. हा सर्व प्रकार पोलिसांसमक्ष सुरू होता. वाहतूक पोलिसांच्या नियोजनातील ढिसाळपणा नडला.\nदरवर्षी श्रावण अमावस्येला ही यात्रा असते. यंदा त्रिवार्षिक यात्रा असल्यामुळे तीस ते चाळीस हजार समाजबांधव उपस्थित होते. सर्वांना महाप्रसाद देण्यात आला. दोनशे -तीनशे म्हशी गवळी बांधवांनी आणल्या होत्या. सिव्हिल गेट ते रंगभवनपर्यंत (वैद्यकीय महाविद्यालय गेट) म्हशी पळविण्यात येतात. रंगभवन ते पाथरूट चौक हा रस्ता नव्याने रुंदीकरण केल्यामुळे तेथे दुभाजक आहे. उजव्या बाजूने म्हशी पळविल्या गेल्या. डाव्या रस्त्यावर नागरिकांची गर्दी होती. त्यातून खासगी जीपचालक, रिक्षा, दुचाकीस्वार ये-जा करीत होते. यावेळी काही म्हशी अंगावर आल्यामुळे वाहनधारक, महिला गोंधळले. गर्दीत जीवाच्या अकांताने मार्ग काढताना काहीजण खाली पडले. अनेकदा तर अंगावरून म्ह��ी उड्या मारून गेल्या. वाहतूक पोलिसांच्या नियोजनाचा फटका नागरिकांना बसला. मागीलवर्षीही महिला, ज्येष्ठ नागरिक जखमी झाले होते.\nगवळी समाजबांधवांच्या महालक्ष्मी यात्रेला पावणेदोनशे वर्षाची परंपरा. खंडेराव नावाच्या गवळीला लक्ष्मीचे दश्रन या ठिकाणी झाल्याची अख्यायिका आहे. कालांतराने लोकवर्गणीतून येथे मंदिर उभारले. 1993 मध्ये जीर्णोद्धार झाला. लक्ष्मी मंदिराजवळ समाजबांधव म्हशी आणतात व पळवितात, असे अनिल गवळी यांनी सांगितले. रक्तदान, वृक्षारोपण, खाऊ वाटप अशा विधायकतेकडे कल आहे. यात्रा नियोजनासाठी देवबा डोईजोडे, तुकाराम चव्हाण, महादेव वडवणे, किसन बहिरवडे, पांडू परळकर, अनिल शहापूरकर आदींनी प्रयत्न केले.\nयापुढे कार्यक्रमासाठी काळजी घेतली जाईल\nयात्रेनिमित्त वाहतूक पोलिस नेमले होते. पण रस्ता बंदची माहिती देण्यात आली नव्हती. दोन दिवस अगोदर हा बदल कळवणे अपेक्षित आहे. पुढील वर्षी नियोजन करून पर्यायी मार्गाचा वापर केला जाईल. ’’ मोरेश्वर आत्राम, साहाय्यक पोलिस आयुक्त, वाहतूक शाखा\nम्हशींनी धडक दिल्याने दुचाकीस्वार पडला, म्हशी तशाच पुढे पळल्या\nअन् थोडक्यात बचावला प्रवासी, एसटीचालक गोंधळात\nबसचालकांना संबंधित रस्ता बंद असल्याची माहिती नव्हती. रंगभवन चौकात आल्यानंतर ते सातरस्ता, गुरुनानक चौक, दोन नंबर बसस्थानक ,आम्रपाली चौक ते शांतीचौक या मार्र्गे वाहने नेत असत. ग्रामीण भागातून आलेले प्रवासी यामुळे गोंधळून गेले होते. अक्कलकोटकडे जाणार्‍यांना पळत येऊन बस पकडावी लागत होती. दुपारी एकपासूनच मार्गात बदल केला होता, असे वाहक एल. जी. लष्करवाले यांनी सांगितले.\nदुचाकीचे सायलन्स पुंगळी काढून भरधाव वाहने तरुण चालवित होते. फटाक्यांच्या आवाजामुळे म्हशी सैरावरा हुंदडत होत्या. संयोजकांचाही ताबा म्हशींवर राहत नव्हता. मोठी दुर्घटना अशावेळी घडू शकते. आयकर भवनच्या मागील बाजूस हा सोहळा घेता येऊ शकतो.\nन्युझीलँड ला जिंकण्यासाठी 527 धावांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-DHA-UTLT-eid-2018-beautiful-mosques-around-the-world-5895958-PHO.html", "date_download": "2021-12-05T09:18:40Z", "digest": "sha1:NFMIXREBWGHVHUPJCNORAQXYZ2DUZA5L", "length": 3727, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Eid 2018 Beautiful Mosques Around The World | ईद 2018 : या आहेत विश्वातील सर्वात सुंदर 5 मशिदी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nईद 2018 : या आहेत विश्वातील सर्वात सुंदर 5 मशिदी\nमशीद अलहरम, सौदी अरब\nरमजानचा महिना मुस्लिमांसाठी सर्वात पवित्र महिना मानला जातो. इस्लाम धर्मात प्रार्थनास्थळाला मशीद म्हटले जाते. 'रमजान' मांगल्याचे प्रतिक आहे. त्यामुळे याला कृपाप्रसादाचा महिनाही म्हणतात. पवित्र कुराणाचे अवतरण याच महिन्यातील एका रात्री झाल्याने ही रात्र हजार रात्रींपेक्षा वरचढ ठरली आहे. रमजातमध्ये रोजे अनिवार्य आहेत. या रात्रीत जादा नमाज अदा करणे म्हणजे अल्लाहच्या समीप जाणे होय. नफील नमाजचा (जादा नमाज) मोबदला फर्ज (अनिवार्य नमाज) इतका दिला जातो तर फर्ज (अनिवार्य) नमाजचा मोबदला सत्तर पटीने जास्त असतो. रमजानसाठी प्रत्येक मशिदींची साफ-सफाई आणि प्रकाशाची व्यवस्था करण्‍यात येते. बाजारपेठा विविध खाद्य आणि इतर वस्तूंनी सज्ज झाल्या आहेत. जगभरातील सर्व देशांमध्‍ये रमजानच्या महिन्यात एक वेगळीच बहर आली आहे.\nपुढील स्लाइड्सवर पाहा जगभरातील अशाच सुंदर मशीदींचे PHOTOS...\nन्युझीलँड ला जिंकण्यासाठी 526 धावांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-ipl-7-opening-ceremony-news-in-marathi-virat-anushkas-relation-issue-4584418-PHO.html", "date_download": "2021-12-05T08:56:24Z", "digest": "sha1:BNVTI3AB2OH3CFJIR7EQPOB5A7QV4MZQ", "length": 4694, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "IPL-7 Opening Ceremony News in marathi, virat - anushka\\'s relation issue | IPL -7 च्‍या ओपनिंग सेरेमनीमध्‍ये विराटच्‍या गळ्यात \\'अनुष्‍काची फोटोमाळ\\'! - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nIPL -7 च्‍या ओपनिंग सेरेमनीमध्‍ये विराटच्‍या गळ्यात \\'अनुष्‍काची फोटोमाळ\\'\nइंडियन प्रिमियर लीगच्या सातव्या पर्वाला काल थाटात प्रांरभ झाला आहे. ओ‍पनिंग सेरेमनीमध्‍ये बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानने विराट कोहलीच्‍या गळयात अनुष्‍का शर्माची फोटोमाळ घालून विराटची चांगलीच मजा घेतली आहे. ओ‍पनिंग सेरेमनीमध्‍ये दीपिका पदुकोण, माधुरी दीक्षित, धोनी, विराट यांनी धम्‍माल मस्‍ती केली.\nविराट आणि अनुष्‍का यांच्‍यातील प्रेमप्रकरणाची चर्चा अनेक दिवसांपासून आहे. परंतु, त्‍यांनी अफेअर नसल्‍याचे अनेकदा सांगितले होते. आम्‍ही फक्त चांगले मित्र असल्‍याचे ते सांगतात. काही दिवसांपूर्वीच विराट अनुष्‍काच्‍या घरी गेला होता. एवढेच नव्‍हे तर अनुष्‍काला 'बाय बाय' करताना दोघांना किस करतानाही पाहिले होते. दोघांना अ���ेकदा सोबत फिरतानाही पाहिले आहे\nकोलकता नाईट रायडर्स या संघाचा मालक शाहरुख खान याला स्टेजवर मस्ती करण्यात भारीच गंमत वाटते. या ओपनिंग सेरेमनीत शाहरुखने स्टेजवर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा कर्णधार विराट कोहलीचे स्वयंवर आयोजित केले होते. त्‍याने विराटच्‍या गळयात अनुष्‍का शर्माच्‍या फोटोचा हार टाकला. अनुष्‍का शर्मा आणि विराट कोहली यांच्‍या अफेअरला घेवून माध्‍यमांमध्‍ये चांगलीच चर्चा सुरु आहे.\nपुढील स्‍लाइडवर पाहा, IPL -7 च्‍या ओपनिंग सेरेमनीची छायाचित्रे...\nन्युझीलँड ला जिंकण्यासाठी 527 धावांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/sukh-mhanje-nakki-kay-asta-actor-sanjay-patil-got-engaged-sp-628771.html", "date_download": "2021-12-05T07:32:58Z", "digest": "sha1:FYAFKARX2UZQUAVFRPP2ASNQHKEKRMBO", "length": 7567, "nlines": 84, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील या अभिनेत्याचा झाला साखरपुडा – News18 लोकमत", "raw_content": "\n‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील या अभिनेत्याचा झाला साखरपुडा\n‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील या अभिनेत्याचा झाला साखरपुडा\n'सुख म्हणजे नक्की काय असतं' (Sukh Mhanje Nakki Kay Asta) मालिकेत उदय शिर्के पाटील(Uday Shirke Patil) ही भूमिका साकारणारा अभिनेता संजय पाटील (Actor Sanjay Patil Engagement) नुकताच साखरपुडा झाला आहे.\nमुंबई, 9 नोव्हेंबर- छोट्या पडद्यावरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं' (Sukh Mhanje Nakki Kay Asta) ही लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील सर्वच व्यक्तिरेखा लोकप्रिय आहेत. मालिकेत उदय शिर्के पाटील(Uday Shirke Patil) ही भूमिका साकारणारा अभिनेता संजय पाटील (Actor Sanjay Patil Engagement) नुकताच साखरपुडा झाला आहे. त्याने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. अभिनेता संजय पाटील याने इन्स्टाग्रामवर त्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत काही फोटो पोस्ट केले आहेत. अबोली गोखले असे त्याच्या होणाऱ्या पत्नीचे नाव आहे. “माझे आयुष्य सुंदर करणारी परी आहेस तू, मनापासून तुझ्यावर जीव लावणाऱ्या या हृदयाची राणी आहेस तू,” असे कॅप्शन देत त्याने त्याच्या पत्नीसोबत फोटो पोस्ट शेअर केले आहे. वाचा :हणम्याची होणार एक्झिट; 'ती परत आलीये' मालिकेत मोठा ट्विस्ट संजय आणि अबोलीचा साखरपुडा हा 5नोव्हेंबर 2021रोजी पार पडला. “आजपासून मी कधीही एकटा चालणार नाही,” असेही त्याने हे फोटो शेअर करताना म्हटले आहे. अबोली ही एक वेलनेस ब्लॉगर आहे. तसेच त��� पोषणतज्ञ, योग सल्लागारही आहे. या दोघांच्या साखरपुड्याचे फोटोंवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. साखरपुडा झाला तरी लग्नाची तरीख संजयने अद्याप जाहीर केलेली नाही.\n‘सुख म्हणजे नक्की काय असतं’(Sukh Mhanje Nakki Kay Asta) ही छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मालिकेत गौरी आणि जयदीप यांची अनोखी प्रेमकहाणी दाखवण्यात आली आहे. सध्या सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका नव्या वळणावर आहे. कमी काळात मालिकेने प्रेक्षकांचे मन जिकलं आहे. वाचा: ‘मन उडू उडू झालं’ मालिकेतील अभिनेत्याच्या कारला भीषण अपघात सध्या सगळीकडे लगीनघाई जोरात सुरू आहे. बॉलिवूडपासून ते मराठी कलाविश्वात अनेक कलाकारांच्या घरात लगीनघाई सुरू आहे. विकी कौशल्या व कतरिना तर आलिया रणबीर यासोबतच राजकुमार राव आणि पत्रलेखा यंदा लगीनगाठ बांधणार असल्याची चर्चा आहे. तरी मराठी कलाविश्वात नुकतचं सुयश टिळक आणि आयुषी भावे हिच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे.\n‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील या अभिनेत्याचा झाला साखरपुडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.paklim.org/vocabular/how-to-patina-leather/", "date_download": "2021-12-05T07:07:43Z", "digest": "sha1:UALCGQEKCVUW7DPZFXAGST3FXIFLJ6DM", "length": 2553, "nlines": 13, "source_domain": "mr.paklim.org", "title": "पॅटिना लेदर कसे करावे २०२०", "raw_content": "\nपॅटिना लेदर कसे करावे\nपॅटिना लेदर कसे करावे\nजर वस्तू भाजीयुक्त तळलेल्या लेदरपासून बनविली गेली असेल तर ती पातळ पेय विकसित करेल कारण चामड्यावर शिक्कामोर्तब केलेले नाही आणि अद्याप ते छिद्रयुक्त आहे. भाजीयुक्त टॅन्डयुक्त लेदर आपल्या त्वचेप्रमाणेच घटकांवर प्रतिक्रिया देतो आणि सूर्यप्रकाशाच्या प्रकाशाप्रमाणे सूर्यप्रकाशापासून खरोखर गडद होतो. सूर्यप्रकाशाबरोबरच, आपल्या त्वचेवर तेल असल्याने वस्तू चोळण्यापासून आणि स्पर्श करण्यापासून एक पेटिन विकसित होईल. आयटम कित्येक तास बाहेर उन्हात ठेवून आपण पॅटिना प्रक्रिया वेगवान करू शकता. आपण पाण्याने हे चुकवू देखील शकता आणि आपल्या हातांनी तो उबदार करू शकता.\nवर पोस्ट केले ११-०९-२०२०\nअमेरिकेतून भारतात प्रॉपर्टी कशी खरेदी करावीऑस्टर मायक्रोवेव्हवर घड्याळ कसे सेट करावेपेंट कसे उघडायचे ते अडकले आहेकसे इंटरनेट पाककृती उद्धृतटोमॅटो वनस्पती वर जाड stems कसे जायचेविनामूल्य रोब���्स कसे मिळवायचे हे खरोखर कार्य करतेउडी मारल्याशिवाय कसे वापरावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.paklim.org/vocabular/what-is-the-difference-between-a-dot-or-a-decimal/", "date_download": "2021-12-05T07:34:46Z", "digest": "sha1:KM5TZPZUKRFVHHQ755IZOMK7TWEHYZP3", "length": 9758, "nlines": 23, "source_domain": "mr.paklim.org", "title": "बिंदू किंवा दशांश दरम्यान काय फरक आहे? २०२०", "raw_content": "\nबिंदू किंवा दशांश दरम्यान काय फरक आहे\nबिंदू किंवा दशांश दरम्यान काय फरक आहे\n“दशांश” द्वारे, मी गृहित धरते की आपण खरोखर \"दशांश चिन्हक\" आहात.\nलॅटिन वर्णमाला आधारित भाषेच्या दृष्टीने बिंदूचे दोन प्रकार आणि दशांश चिन्हकाचे दोन प्रकार (आणि पूर्वी एक तृतीय) आहेत.\nबिंदूचे स्वरुप रेषा (.) वर बिंदू आहेत, ज्यांना पूर्णविराम किंवा पूर्णविराम देखील म्हणतात, आणि एक बिंदू (·). कालावधी प्रामुख्याने इंग्रजी भाषिक देशांमध्ये विरामचिन्हे म्हणून आणि विरामचिन्हे म्हणून वापरला जातो; इतर असंख्य कमी वापर देखील आहेत. केंद्रीत बिंदू प्रामुख्याने गुणाकाराचे काही स्वरूप दर्शविण्यासाठी वापरला जातो (प्रामुख्याने अक्षर चिन्हे असलेल्या दोन घटकांचा, विशेषत: मोजण्याचे एकक किंवा दोन वेक्टरचे बिंदू उत्पादन); इतर असंख्य कमी वापर देखील आहेत (कॅटलानस काही शब्दांच्या स्पेलिंगमध्ये लॉल वापरल्यामुळे आक्षेप घेऊ शकतात). ब्रिटिश, भारतीय आणि ब्रिटीश कॉमनवेल्थच्या काही इतर देशांमधील लोक अलीकडेच (नियम १ 68 in68 मध्ये अधिकृतपणे बदलण्यात आला होता, परंतु जुन्या सवयी व प्रथा कठोर मरतात आणि हे प्रसंगी आणि आजही काही विशिष्ट ठिकाणी दिसून येते) मध्यवर्ती बिंदू होता दशांश चिन्हक म्हणून वापरला (दोन आणि दीड-दोनसाठी 2 ·), तर पूर्णविराम गुणाकार दर्शविण्यासाठी वापरला गेला (दोन वेळा पाच वेळा 2.5) म्हणजे संदिग्धता आणि संभ्रम निर्माण होतो.\nलॅटिन, ग्रीक आणि सिरिलिक अक्षरे वापरुन भाषांमध्ये दशांश चिन्ह किंवा कमीतकमी त्यांचे लेखन अंक, एकतर कालावधी (ओळीवर बिंदू) किंवा ओळीवरील स्वल्पविराम असू शकतात. मोठ्या प्रमाणात इंग्रजी वापरणे हा लाइनवरील कालावधी आहे; कॉन्टिनेंटल युरोपियन आणि रशियन वापर मोठ्या संख्येने दशांश स्वल्पविराम आहेत. बर्‍याच प्रमाणिकरण संघटना स्पष्टपणे सांगतात की एकतर परवानगी आहे, परंतु अस्पष्टता टाळण्यासाठी, दोन्ही अंकांच्या संख्येसह इतर कोणत्याही वापरासाठी निषिद्ध आहे - विशेषत���, अनेक अंकांसह संख्या वाचनीयतेसाठी ब्लॉक्समध्ये अंकांचे आयोजन करणे. दुस words्या शब्दांत, १२..375 and आणि १२,3753 या दोन्हीचा अर्थ नेहमीच बारा आणि तीन-अष्टमांश असा असतो, स्थानिक रीतीची पर्वा न करता, सर्व भाषा आणि संदर्भांमध्ये बारा हजार तीनशे पंचाहत्तर कधीच नाही. ज्यांना मेट्रिक सिस्टीम आणि एसआय आवडतात त्यांच्यासाठी कालावधीचा कालावधी आणि कॉमा वापरण्याबद्दल या नियमांचे उल्लंघन हे मेट्रिक सिस्टमच्या नियमांचे उल्लंघन आहे. मागील परिच्छेदातून एखाद्या वस्तूची पुनरावृत्ती करण्यासाठी, ब्रिटीश मध्यभागी बिंदूचा दशांश चिन्हक म्हणून (अधिकृतपणे १ 68 until68 पर्यंत) वापरत असे आणि गुणाकार (ओकेपासून अगदी उलट) रेषेवरील बिंदू म्हणून वापरत. दशांश चिन्हक सामान्यतः तोंडी “पॉइंट” किंवा “स्वल्पविराम” किंवा शब्द वापरल्या जाणार्‍या शब्दाच्या संबंधित भाषेमधील भाषांतर म्हणून उच्चारला जातो. २. number ही संख्या इंग्रजीत सहसा “टू पॉईंट फाइव्ह” म्हणून वाचली जाईल आणि जर्मन २,5 मधील संबंधित क्रमांक “झेवेई कोम्मा फॉन्फ” वाचला जाईल.\nबर्‍याच विद्यापीठातील ग्रंथांमधे डॉट म्हणजे वाक्य संपवण्यासाठी टाइपसेट नसते तर त्याऐवजी गुणाकार व्यक्त करण्यासाठी दोन संख्यांचा टाइपसेट मिडहाइट असतो.\nहे गुणाकार व्यक्त करण्यासाठी इतर पद्धतींच्या तुलनेत [पेट्रोलियम उत्पादन म्हणून] कमी शाई वापरतात.\nअतिरिक्त 40 बॅरल शाईचे सेवन दर 40 वर्षांनी 300 दशलक्ष प्रतींच्या प्रेसवर घेणे, पैशाची किंमत असते.\nप्रकाशक क्वचितच पैसे देतात.\nफिलाडेल्फिया स्ट्रीटच्या रहिवाशांप्रमाणे, ते असे करतात की जसे त्यांनी कधी पैशांविषयी ऐकले नाही परंतु केवळ कॉफीबद्दल ऐकले नाही.\nवर पोस्ट केले २७-०२-२०२०\nमाओवाद, साम्यवाद, लेनिनवाद, मार्क्सवाद आणि नक्षलवादाच्या तत्त्वांमध्ये काय फरक आहेकार्यशीलतेने, एरसॉफ्टमधील एसपीआर (स्पेशल पर्पज राइफल) आणि डीएमआर (नियुक्त मार्क्समॅन रायफल) मध्ये काय फरक आहेकार्यशीलतेने, एरसॉफ्टमधील एसपीआर (स्पेशल पर्पज राइफल) आणि डीएमआर (नियुक्त मार्क्समॅन रायफल) मध्ये काय फरक आहेआर्थिक रोख प्रवाह आणि रोख प्रवाहातील लेखा स्टेटमेंटमध्ये काय फरक आहे a कंपनीच्या विश्लेषणासाठी कोणते अधिक उपयुक्त आहेआर्थिक रोख प्रवाह आणि रोख प्रवाहातील लेखा स्टेटमेंटमध्ये काय फरक आहे a कंपनीच्या विश्लेषणासाठी कोणते अधिक उपयुक्त आहेडीएनए मॅपिंग आणि अनुक्रमात काय फरक आहेडीएनए मॅपिंग आणि अनुक्रमात काय फरक आहेसध्याचे परिपूर्ण आणि सध्याचे परिपूर्ण सतत यात काय फरक आहेसध्याचे परिपूर्ण आणि सध्याचे परिपूर्ण सतत यात काय फरक आहेमायक्रोसॉफ्ट अझर आणि व्हीएमवेअर क्लाऊडमध्ये काय फरक आहेमायक्रोसॉफ्ट अझर आणि व्हीएमवेअर क्लाऊडमध्ये काय फरक आहेरास्पबेरी पाईच्या ओएस आणि Android मध्ये काय फरक आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/shripal-sabnis-praise-congress-leadership-in-pune/", "date_download": "2021-12-05T07:36:18Z", "digest": "sha1:6V5W3DTWPSJH4FJL62L7DM5Y2XO2FGXZ", "length": 17946, "nlines": 167, "source_domain": "policenama.com", "title": "काँग्रेस नेत्यांच्या त्यागाने देश स्वतंत्र : श्रीपाल सबनीस - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune Crime | पुण्याच्या आंबेगावातील खून प्रकरणातील ‘फरारी’ बीडमधून अटकेत;…\nACP Gajanan Tompe | पुण्यातील कोथरूड विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त गजानन टोम्पे यांची…\nPune ACP Transfers | पुण्यातील 6 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या \nकाँग्रेस नेत्यांच्या त्यागाने देश स्वतंत्र : श्रीपाल सबनीस\nकाँग्रेस नेत्यांच्या त्यागाने देश स्वतंत्र : श्रीपाल सबनीस\nपोलीसनामा ऑनलाइन टीम – कॉंग्रेस नेत्यांच्या त्यागाने आज देश स्वतंत्र झाला हे विसरता येणार नाही. आज कार्यकर्त्यांनी त्याची गंभीर दाखल घेऊन पुन्हा कॉंग्रेसचा जीर्णोद्धार करावा असे आवाहन श्रीपाल सबनीस यांनी कॉंग्रेस कार्यकर्त्यांना एका कार्यक्रमाप्रसंगी केले.\nपुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतील पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघाच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या ७५व्या जयंती निमित्त अखिल भारतीय मराठी साहित्य संम्मेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांचे काल आज आणि उद्या याविषयावर जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ७५ कार्यरत संस्था व मंडळाचा जाहीर सन्मान कार्यक्रम मेमोरियल हॉल येथे संपन्न झाला याप्रसंगी ते बोलत होते.\nपुढे बोलताना ते म्हणाले कि, तिन्ही गांधींच्या परमोच्च त्यागाने देशात कॉंग्रेस सक्रीय राहिली. देशासाठी महात्मा गांधीने अहिंसा मार्गाने लढा देऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. पंडित जवाहरलाल नेहरू व सरदार पटेल यांचे कार्य कॉंग्रेसला अत्यंत मोलाचे ठरले आहे. सरदार वल���लभभाई पटेल यांनी सर्व संस्थाना विलीन करून अखंड भारत उभा केला. नेहरूंनी स्वातंत्र्य प्राप्ती नंतर दूरदृष्टी ठेवून विधायक कार्याने देश विकासाकडे साधला. तसेच इंदिरा गांधी यांनी आपल्या बलशाली दृष्टीकोनातून देश सुजलाम सुफलाम करण्याचे कार्य केले. शेवटी राजीव गांधी यांनी संगणक आणून देशाला तंत्रज्ञानाकडे नेले. चले जाव चळवळ, ९ ऑगस्टचा क्रांती दिवस, १९३० चा मिठाचा सत्याग्रह, असहकारतेची चळवळ, खिलापत चळवळ, टिळकांचे योगदान, सुभाषचंद्राचे योगदान व एकूणच सबंध तुरुगांमध्ये जाणाऱ्या कॉंग्रेसची यादी काढा आणि भाजपच्या इतिहासाला प्रश्न विचारा कि तुमचे किती कार्यकर्ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी तुरुगांत गेले, असा सवाल उपस्थित करत सबनीस यांनी भाजपला धारेवर धरले.\nकार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सदानंद शेट्टी, उपमहापौर आबा बागुल व काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष मुख्तार शेख यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर होते.\nयावेळी सदानंद शेट्टी यांनी बोलताना सांगितले कि, कॉंग्रेस पक्षाकडे मोठ्या संख्येने जनशक्ती व हितचिंतकांचा ताफा आहे. आज देशाने जी प्रगती साधली आहे त्यामध्ये राजीव गांधी यांचा कार्याचा मोठा वाटा आहे. राजीव गांधी यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची सुरुवात केली व महिलांना प्रत्येक क्षेत्रात अधिकार दिले. कॅन्टोमेंट मतदार संघ हा कोस्मोपोलीटन व संमिश्र मतदार संघ असून कॉंग्रेसला मानणारा आहे. यासंघात पक्षाच्या माध्यमातून बरीच प्रगती साधली आहे. यावेळी आगामी निवडणुकीत पुन्हा कॉंग्रेस सत्तेत येईल असा आत्मविश्वास कार्यकर्त्यांच्या बळावर रमेश बागवे यांनी बोलवून दाखविला.\nयावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शहराध्यक्ष रमेश बागवे, गोपाळ तिवारी, नगरसेविका सुजाता सदानंद शेट्टी, लता राजगुरु, माजी महापौर रजनी त्रिभुवन, नगरसेवक अविनाश बागवे, रफिक शेख, भीमराव पाटोळे, देवकी शेट्टी, निता रजपुत, सारिका आगज्ञान, असलम बागवान, जयसिंह भोसले, बुवा नलावडे, सुजित यादव, अ‍ॅड रोहन शेट्टी, विठ्ठल गायकवाड, रविंद्र आरडे व समस्त कार्यकर्ते पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.\nराज ठाकरे यांनी ज्या कारणास्तव आपले थोबाड उघडले ते कधीही बंद होणार नाही. विरोधकांच्या भ्रष्ट्राचार पाळेमुळे खणल्याशिवाय राहणार नाही. कॉंग्रेस हि राज ठाकरे यांच्या पाठीशी असून सक्रीय पाठिंबा व्यक्त करीत असल्याचे विधान शिवरकर यांनी यावेळी केले.\n‘पद्मासना’ने दूर होईल ‘हाय बीपी’ची समस्या, जाणुन घ्‍या असेच ५ फायदे\nकिडनी डॅमेज आहे का फक्‍त ५ मिनिटात घरच्याघरी ‘ही’ टेस्‍ट करून समजू शकते\nकोरफड आहे अनेक रोगांवर रामबाण उपाय, जाणुन घ्‍या याचे ८ फायदे\nसकाळी लिंबूपाणी पिल्‍याने फॅट कमी होत नाही, ‘या’ आहेत ५ गैरसमजूती\nकँसर चार हात दूर ठेवण्यासाठी उपचारांपेक्षा प्रतिबंध चांगला, जाणून घेवूया\n‘हे’ आहेत लिव्‍हरला धोका असल्याचे ५ संकेत, करु नका दुर्लक्ष, वेळीच करा उपचार\nशुद्ध तुपाचा ‘हा’ उपाय नाभीवर केल्यास होतील ‘हे’ खास फायदे, राहाल निरोगी\nशरीराला आतून स्वच्छ ठेवतील ‘हे’ ११ उपाय, नष्ट होतील विषारी घटक\n बील जमा न केल्यानं हॉस्पीटलनं रूग्णाला चक्क 5 दिवस ठेवलं ‘ओलिस’\nस्मृतिदिन : वजीर रास्ते यांचे बलिदानाने इंदापूरची मान उंचावली : आ. दत्तात्रय भरणे\n83 Trailer Out | स्वातंत्र्यानंतर परदेशाच्या भूमीवर…\nMalaika Arora | बिकनी परिधान करुन मलायका अरोराने उडवले…\nAlanna Panday | अनन्या पांडेच्या बहिणीचा बॉयफ्रेंडसोबत…\nShalmali Kholgade | शाल्मली खोलगडेनं बांधली प्रियकरासोबत…\nSapna Chaudhary | सपना चौधरीच्या ‘या’ गाण्याने…\n31 डिसेंबरपूर्वी जमा करा Income Tax Return, प्राप्तीकर…\nIncome Tax Return File | 31 डिसेंबरपूर्वी उरकून घ्या…\nPune Crime | पुण्याच्या आंबेगावातील खून प्रकरणातील…\nACP Narayan Shiragavkar | सहाय्यक पोलिस आयुक्त नारायण…\nACP Gajanan Tompe | पुण्यातील कोथरूड विभागाचे सहाय्यक पोलिस…\nPune ACP Transfers | पुण्यातील 6 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या…\nLink PAN to LIC Policies | LIC ने आपल्या ग्राहकांसाठी आणली…\nअवघे 7 हजार देऊन खरेदी करा जास्त मायलेजच्या TVS Sport चे…\nPune Crime | पुण्यात PMPML बस आदळल्याने प्रवाशाच्या मणक्यात…\nNew Wage Code | वेतन वाढीच्या आनंदावर ‘टाच’…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nIncome Tax Return File | 31 डिसेंबरपूर्वी उरकून घ्या ‘हे’ काम,…\nIncome Tax Return File | 31 डिसेंबरपूर्वी उरकून घ्या ‘हे’…\nPune Crime | पुण्यात बाजीराव रोडवर ज्येष्ठ नागरिकाला लुटणार्‍या…\nPune Crime | सुरक्षारक्षकाने ज्वेलर्समध्ये शिरुन 12 लाखांचा ऐवज नेला…\nAnti Corruption Bureau Pune | पुण्यातील पोलिस कर्मचारी लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात\nPimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 37 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी\nACP Narayan Shiragavkar | सहाय्यक पोलिस आयुक्त नारायण शिरगावकर यांची विश्रामबाग डिव्हीजनमध्ये नियुक्ती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maxmaharashtra.com/bs-politics/cm-uddhav-thackeray-answers-nitin-gadkaris-letter-about-sena-leaders-disruption-in-highway-work-987852", "date_download": "2021-12-05T08:38:54Z", "digest": "sha1:FQUZQ2QWYV6QQAP7UQQKAQULDAEL2X5R", "length": 5835, "nlines": 76, "source_domain": "www.maxmaharashtra.com", "title": "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नितीन गडकरींना जाहीर ग्वाही", "raw_content": "\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nHome > Politics > मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नितीन गडकरींना जाहीर ग्वाही\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नितीन गडकरींना जाहीर ग्वाही\nजनतेसाठीच्या विकासकामांच्या आड कुणालाही येऊ देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दिली आहे. नागपूर मेट्रोच्या महत्त्वाच्या टप्प्याचे शुक्रवारी उद्घाटन झाले. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते. मेट्रो स्टेशनच्या उद्घाटनानंतर भाषणात मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केले.\nकाही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून शिवसेनेचे काही नेते महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गांच्या कामात खोडा घालत असल्याची तक्रार केली होती. वाशिम जिल्ह्यातील एका कामाचा उल्लेख गडकरींनी केला होता. तसेच अधिकारी आणि कंत्राटदार यांना लोकप्रतिनिधी त्रास देत असल्याची तक्रार केली होती. याच पत्राचा उल्लेख गडकरी यांनी मेट्रोच्या उद्घाटन कार्यक्रमात केला. त्याचा संदर्भ देत मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. नितीन गडकरी प्रेमाने बोलतात पण पत्र मात्र कठोर लिहिता, असा टोला त्यांनी लगावला. गडकरी हे कर्तव्यकठोर आहेत तसे आम्हीही कर्तव्यकठोर आहोत. शिवसेना प्रमुखांच्या शिकवणुकीप्रमाणे जनतेशी कधीही गद्दारी कऱणार नाही, जनतेच्या कामात अडथळा येऊ देणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://misalpav.com/node/49379", "date_download": "2021-12-05T08:12:41Z", "digest": "sha1:TGQ3XRN2O7ZFYTNNECXP2LWUA3ZZ2WUK", "length": 29174, "nlines": 300, "source_domain": "misalpav.com", "title": "नर-नारी तत्व, लोलूपता, नाते सम्बन्धातील श्रेणीथर | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nनर-नारी तत्व, लोलूपता, नाते सम्बन्धातील श्रेणीथर\nसतीश रावले in जनातलं, मनातलं\nनर-नारी, लोलूपता, नाते सम्बन्धातील श्रेणीथर\nसोयी-सूवीधा, इन्द्रीय-सउवेदना ह्या दोन वीशयान्बाबतची लोलूपता हा नारी तत्वाचा गाभा असतो.\n‘स्व-अस्तीत्व’ व ‘समाज-ओळख’ ह्या वीशयान्बाबतची लोलूपता हा नर तत्वाचा गाभा असतो.\nकाळाच्या बदलान्मूळे वाढ होत गेलेल्या शहाणपणातून अशा गोश्टी, साधने, काम करण्याच्या पद्धती, वीकसीत होत असतात ज्या आधीच्या पीढ्यान्ना मीळालेल्या नसतात. सोयी-सूवीधा ह्या चतूरपणाचे, शहाणपणाचे प्रतीक असतात. उदाहरणार्थ : वीज, मीक्सर-ग्रायन्डर, वॉशीन्ग मशीन, फ्रीज, लीफ्ट, पन्खा, फ्लोअर मोपीन्ग/फरशी पूसायचे उपकरण इत्यादी, घरात असलेले न्हाणी घर (Bath Room), सन्डास (Toilet), २४ तास नळाला असलेले स्वच्छ पाणी.\nचतूरपणा, अनूकर्शीत परीश्रम (dedication to Prolonged effort), पैसा, समृद्धी यान्मूळे नव-नव्या सोयी-सूवीधा उपलब्ध होत असतात. सोयी-सूवीधान्मूळे जीवन सूसह्य होते, कटकटी-धकाधकी पासून उसन्त मीळते, नवे अवकाश धूण्डाळण्यास (exploration of new avenues) अवसर मीळतो.\nजीथे काम करण्यातील शहाणपण जास्त असते तीथे सोयी-सूवीधा जास्त असतात जीथे सोयी-सूवीधा जास्त तेथील स्त्रीयान्ना, तरूणान्ना स्वताहाच्या वीकासासाठीच्या शक्यता व वीवीध सन्धी सापडतात.\nलोलूपतेच्या चूम्बकीय प्रभावामूळे ‘एखाद्या गोश्टीवर भाळण्याची कृती’ पटकन होत असते.\nउघड्यावर राहणार्‍या लहानपणापासूनच कूपोशीत राहीले���्या, दारीद्यात वाढलेल्या तरूण स्त्रीकडे कोणता सर्वसामान्य पूरूश आकर्शीत होवू शकतो\nयाउलट लहानपणापासूनच पौश्टीक अन्न खावून, शरीर स्वच्छता राखू शकलेल्या, नीरोगी असलेल्या सधन कूटूम्बात वाढलेल्या, सभ्य अयनीतल्या (having decent manners & etiquette) तरूण स्त्रीकडे कोणता (न्यूनगण्ड नसलेला) पूरूश आकर्शीत होवू शकत नाही\nपरन्तू जसे वाटते, जसे दीसते, तसे, तीतके आयूश्य सोपे नसते. कारण नारी तत्व पूरूशात देखील असते व नर तत्व बायकात देखील असते.\nलोलूपतेच्या बाबतीत स्त्रीया दोन प्रकारच्या असतात.\nकाही स्त्रीया ‘गावभवान्या’ असतात, तर काही घरकोम्बड्या असतात.\nगावभवान्या स्त्रीया उघडवर्ती (Covetously Extrovert) असतात.\nघरकोम्बड्या स्त्रीया आडवर्ती (Covetously Introvert) असतात.\nआत्मवीश्वास असलेल्या घरकोम्बड्या स्त्रीयान्ना, म्हणजे लोलूपतेच्या बाबतीत आडवर्ती असलेल्या स्त्रीयान्ना (covetously introvert women) जीवनातील स्थीत्यन्तराच्या घटका जाणवतात. त्यान्ना जाणवते की आपल्या आयूश्याचा टप्पा आता बदलाच्या वळणावर आला आहे.\nत्यान्ना आवडलेल्या पूरूशाकडे त्यान्च्या लोलूपतेच्या सउवेदना त्या कळत-नकळतपणे देहबोलीतून उघडही करून दाखवतात, बोलूनही दाखवतात.\nमानवासाठी घर हे सोयीसूवीधान्बाबतची पहीली गरज असते.\nस्त्रीयान्ना त्यान्च्या इन्द्रीय गरजान्बाबतच्या सउवेदना ह्या आडोशी ठेवाव्या लागतात, झाकूनच ठेवाव्या लागतात. कारण त्या पूढील उत्तरदायीत्व (तोण्ड उघडून शब्द उच्चारणे) अथवा जीम्मेदारी अन्गाखान्द्यावर घेणं (कृती करण्यास बान्धील होणं) हे समोरच्या व्यक्तीचे अथवा आवडलेल्या पूरुशाचे काम (दोन्ही अर्थान्नी) असते.\nनर तत्वासाठी, व त्यायोगे पूरुशासाठी ‘स्व-अस्तीत्व सीद्ध करणे’ व ‘आपली समाज-ओळख’ (social Identity) जपणे ह्या त्याच्या लोलूपतेच्या बाबतीतल्या जीम्मेदाऱ्या (बान्धीलत्वे) असतात.\nलौकीक प्रतीमा (Public Image) ही आपल्या कार्मीक अनूवेलातून (Karmically evolving pattern) बर्‍याच कालावधी जाण्यातून तयार होत असते.\nह्या कारणान्मूळे पूरूशाचे लोलूपतेच्या बाबतीत दोन प्रकार पडतात.\nबच्चू (Kiddish) मानसीकतेचे पूरूश हे बाहेरून खूशालचेण्डू (Happy go lucky) असतात.\nबाप्या (Bully + Parental attitude) मानसीकतेचे पूरूश हे बाहेरून दूसर्‍या व्यक्तीवर वचक ठेवणारे, परीस्थीतीला आपल्या नीयन्त्रणात ठेवू पाहणारे असतात.\nबच्चू (Happy + Kiddish attitude) मानसीकतेतील पूरूशास आयूश्याचा टप्पा बदलाच्या वळणावर आला असताना स्थीत्यन्तराच्या वेळी फक्त ऐकता येते, बोलता येते. परन्तू जीम्मेदारी घेवून कृती करता येत नाही.\nबाप्या (Bully + Parental attitude) मानसीकतेतील पूरूशास आयूश्याचा टप्पा बदलाच्या वळणावर आला असताना स्थीत्यन्तराच्या वेळी फक्त स्पर्श करता येतो, परीस्थीतीची जीम्मेदारी घेवून कृती करता येते. बोलता येत नाही, रडता येत नाही.\nया माणसाला कोणीतरी आवरा रे एव्हढे भयंकर कंटेंट आणि त्याहुन भयंकर व्याकरण, अरारारा\nव्याकरण नाही--शुद्धलेखन म्हणायचे होते\nव्याकरण नाही--शुद्धलेखन म्हणायचे होते\nअरे भाई .. कहेना क्या चाहते\nअरे भाई .. कहेना क्या चाहते हो \nआणि हो ... शुद्धलेखन .. जरा लक्ष द्या\n5 Oct 2021 - 6:15 pm | रावसाहेब चिंगभूतकर\nघरकोम्बड्या, गावभवान्या, बच्चू, बाप्या...\nकहर... लेख. त्याचु माहिती अन् विचार...\nकहर... लेख. त्याचु माहिती अन् विचार...\nजाती धर्म, द्वेषमूलक, सतत कोणाला शिव्या तर कोणाचा उदो उदो करायला पाडलेल्या जिलब्यांपेक्षा हे परवडले.घंटा काय समजले नाही तरी कायतरी ऑदभूत वाचल्यासारखे वाटते.\nसमजून घ्यायला आपण कुठं तरी कमी पडतो :=)\nआज २ क्वार्टर माराव्या लागणार\nआज २ क्वार्टर माराव्या लागणार\nक्रमश: लिहायला विसरलेत का \nविषय खोल दिसतोय .. अजून किती भाग \nपीएचडी लेव्हल चा विषय आहे.\n5 Oct 2021 - 7:56 pm | रावसाहेब चिंगभूतकर\nपीएचडी लेव्हल चा विषय आहे. आत्ता तर सुरवात आहे. तोपर्यंत मी बच्छू कोण आणि बाफ्या कोण त्यावर खोल विचार करतो.\nकाही स्त्रीया ‘गावभवान्या’ असतात, तर काही घरकोम्बड्या असतात.\nगावभवान्या स्त्रीया उघडवर्ती (Covetously Extrovert) असतात.\nघरकोम्बड्या स्त्रीया आडवर्ती (Covetously Introvert) असतात.\nहे वाचुनच आमचं डोकं वर्ती खाल्ती व्हायला लागलं \nकाही पुर्ष छटाक तर काही पावशेर असतील.\nडोकं वरती खालती व्हायचं काय कारण\nडोकं वरती खालती व्हायचं काय कारण लेखक त्यांचं प्रचंड ज्ञान पणाला लावून माय मराठीत नव्या नव्या शब्दांची भर घालत आहेत. आडवर्ती , उघडवर्ती, काय काय एक एक मौक्तिक.\nलेखक त्यांचं प्रचंड ज्ञान\nलेखक त्यांचं प्रचंड ज्ञान पणाला लावून माय मराठीत नव्या नव्या शब्दांची भर घालत आहेत.\n उच्च कोटीची प्रतिभा पाहून सपाटवर्ती व्ह्यायला झालं \nPlease हा धागा इथून काढा अन्यथा मी हसून हसून मरेन :D\nफक्त एवढं सांगायला लॉगिन केलंय :D\nबरं मी धागा पुर्ण वाचतही नाहीये..एक दोन शब्द परवा वाचले त्यावरून कल्पना आली...त्यात तुम्हा लोकांचे रिप्लाय बघून कंटेंट कळतोय आणि इतकं हसायला येतंय. crazy times\nकाय वर्ती खालती लिहीलं आहे\nकाय वर्ती खालती लिहीलं आहे काही कळलं नाही, मात्र हसून हसून पोट दुखलं.\nरावले साहेब, लिहा अजून तुम्ही. निखळ मनोरंजन आहे हे.\nमिपा वरच्या पाशवी शक्ती निद्रीस्त आहेत वाटते\nमिपा वरच्या पाशवी शक्ती निद्रीस्त आहेत वाटते\nनाहितर \"गावभवान्या\" \"घरकोम्बड्या\" \"उघडवर्ती\" \"आडवर्ती\" ही विषेशणे वाचल्यावर लेखक महोदयांवर सामुदायिक हल्ला झाला असता.\nपूर्वीचे मिपा राहिलेले नाही आता.\nसर्व प्रतिसाद वाचून हहपोदु\nसर्व प्रतिसाद वाचून हहपोदु\nआडवर्ती , उघडवर्ती, सपाटवर्ती \n1000 हून जास्त वाचने झाली परन्तू काही वाचकान्नीच लेख वाचून त्यान्चा प्रतीसाद दीला. त्यान्चे मी आभार मानतो.\nकाहीन्नी लेख न वाचताच केवळ इतरान्चे अभीप्राय वाचून आपल्या प्रतीक्रीया माण्डल्या. त्यान्ची मला दया आली.\n\"ग्राहक हा राजा असतो\" असे वीक्रेता म्हणतात कारण तसा कृतार्थ भाव ठेवणे गरजेचे असते. It is a need to be be gracious\nपरन्तू ग्राहकच जर स्वताहाला राजा म्हणून वागू लागतो तेव्व्हा ते 'तोल गेल्याचे' लक्शण असते.\n\"गोर-गरीबान्ना दानधर्म करायचा असतो\" असे दानी स्वभावाचे धनवान आपल्या वागण्यातून दाखवून देतात. कारण तसा कृतार्थ भाव ठेवणे गरजेचे असते. It is an act being gracious\nपरन्तू जर याचक, भीकारी लोकच जर स्वताहाला दानी लोकान्चे कैवारी म्हणून वागू लागतात, 'आपण आहोत म्हणून त्यान्ना पूण्य लाभते, असे मानून वागतात तेव्व्हा ते 'तोल गेल्याचे' लक्शण असते.\n\"प्रेक्शक, श्रोता, वाचक हे देवा समान असतात\" असे भाव सृजन कलावन्त, गायक, लेखक, वीचारवन्त आपल्या मनात ठेवून आपली कलाकृती सादर करीत असतात. कारण तसा कृतार्थ भाव ठेवणे गरजेचे असते. It is a need to be graceful while facing the result.\nपरन्तू जर प्रेक्शक, श्रोता, वाचक लोकच जर स्वताहाला सृजन लोकान्चे कैवारी म्हणून वागू, बोलू, लीहू लागतात, 'आपण आहोत म्हणून त्यान्ना त्यान्ची सृजनक्शमता व्यक्त करता येते, असे मानून वागतात तेव्व्हा ते 'तोल गेल्याचे' लक्शण असते.\nलेख वाचुन तोल गेला नाही पण हा प्रतिसाद\nलेख वाचुन तोल गेला नाही,\nपण हा प्रतिसाद वाचुन पुरा तोल गेला _/\\_\nहे असं होण्याची ही कारणं असू\nहे असं होण्याची ही कारणं असू शकतातः\n१. लोलूपतेच्या चूम्बकीय प्रभावामूळे ‘एखाद्या गोश्टीवर भाळण्याची कृती’ पटकन होत असते. तूमच्या लेखनात लोलूपतेच्या चूम्बकीय प्रभाव नीर्माण करण्याची शक्ती कमी पडत असावी\n२. तूमची लौकीक प्रतीमा (Public Image) ही तूमच्या कार्मीक अनूवेलातून (Karmically evolving pattern) बर्‍याच कालावधी जाण्यातून तयार होणार आहे, तोवर धीर धरा\n३. मीपाकर पूरूशाचे लोलूपतेच्या बाप्या मानसीकतेचे आहेत आनी तूम्ही बच्चू मानसीकतेचे आहात\n- (तोल गेलेला वाचकराजा) सोकाजी\nहसून हसून गडाबडा लोळलो.\nरावले साहेब, तुम्ही इंग्लिश मध्ये लिहा.\nट्वांअ‍ॅव ंआटा पीटा ट्वांअ‍ॅव ट्वांअ‍ॅव वीड्ञा डृआवीणा ट्वांअ‍ॅव\nशेवटच्या दोन ओळी म्हणजे\nत्वमेव माता पिता त्वमेव आहेत\nकॅपिटल मध्ये टंकून पहा\nमिपा दिवाळी अंक २०२१\nमिसळपाव दिवाळी अंक २०२१\nअनुक्रमणिका - दिवाळी अंक २०२१\nसध्या 5 सदस्य हजर आहेत.\nनमस्कार, आज पर्यन्त नोंदणी केलेल्या सर्व नवीन सदस्यांचे खाते सक्रिय करण्यात आले आहे. सदस्य नोंदणी केल्यावर, ईमेल आला नसल्यास किंवा सदस्य होताना काहीही अडचण येत असल्यास कृपया admin@misalpav.com या पत्यावर संपर्क साधावा.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://misalpav.com/node/49577", "date_download": "2021-12-05T08:34:45Z", "digest": "sha1:NUOA3X4FHBO52HUCG5IKXOEH6DX4BXPO", "length": 14531, "nlines": 167, "source_domain": "misalpav.com", "title": "देशप्रेमी तील ही गफलत | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nदेशप्रेमी तील ही गफलत\nकेदार पाटणकर in काथ्याकूट\n'देशप्रेमी' या चित्रपटाच्या अखेरीला एक प्रसंग आहे.\nमास्टर दीनानाथला उच���ण्याकरिता काही गुंड येतात. मास्टर दीनानाथच्या वेषातील टोनी या दीनानाथांच्या मुलाला पकडतात. मास्टरने वस्तीतील अनेकांना मदत केलेली असते. त्यामुळे ती मंडळी गुंडांना रोखू पाहतात. वस्तीतील दीनानाथांचे बंगाली, पंजाबी, मुसलमान व दाक्षिणात्य सहकारी एकजुटीने गुंडांना प्रतिकार करतात व मास्टर दीनानाथांची यशस्वीपणे सुटका करतात.\nइथे एक तार्किक गफलत दिसते. ---\nबंगाली, पंजाबी, दाक्षिणात्य व्यक्तीं या भाषांच्या प्रतिनिधी आहेत. चौथी व्यक्ती धर्माची प्रतिनिधी आहे. चौथी व्यक्ती कोणत्यातरी चौथ्या भाषेची प्रतिनिधी दाखवले असते तर तर्कशुध्द झाले असते.\nहिंदू, मुसलमान, ख्रिस्ती व शीख असे धार्मिक प्रतिनिधित्व दाखवण्याचा पर्यायही होता. हेही योग्य झाले असते.\nतुम्हाला तुम्ही पाहिलेल्या चित्रपटातील अशा त्रुटी, चुका दिसल्या आहेत का असतील तर वाचायला आवडेल.\nहा स्वातंत्र्यपूर्व काळातील पिक्चर आजकालच्या काळात चालणार नाही ...\nत्यातील चुका शोधण्याऐवजी , त्याच्यात बदल करून पुनःनिर्मित /प्रक्षेपित केला तर काही आशा वाटत्येय \n(पुनर्निर्मिती साठी परराष्ट्रीय लोकांकडून भांडवल येऊ शकत .. अक्षय कुमारचा विचार व्हायला हरकत नाही )\nतर , फरक असा करा ..\nयुपी बिहारी बंगाली, पंजाबी, दाक्षिणात्य, मराठी हिंदू लोकांची कॉलनी दाखवा (सगळे संस्कृत मध्ये भांडण वैगरे करतात )\n, दीनानाथ पात्राचे नाव बदला, दीनदयाळ करा ...\nआणि व्हिलन मुसलमान दाखवा (भाषा त्याची उर्दू दाखवा )...\nबघा पिक्चर हिट्ट होतो कि नै \nअश्या कित्येक चुका त्रुटी\nअश्या कित्येक चुका त्रुटी किती तरी आढळतील, त्याकडे डोळे झाक करणे हेच उत्तम असे मला वाटत आलेले आहे. असल्या कलाकृती करमाणुकीसाठी. लॉजिक लावायचे तर या पेक्षा वेगळ्या प्रकारचे सिनेमे पाहायला हवेत (उदा. मराठीतला कोर्ट)\n22 Nov 2021 - 11:12 am | माईसाहेब कुरसूंदीकर\nगफलत म्हणजेच मनमोहन देसाईंचा मसाला.\nप्रांत/भाषावाद भारतात होताच. रफी साहेबांचे ते गाणे लोकप्रिय होते. \"मेरे देशप्रेमियो...\"\n\"पूरब पश्चिम उत्तर डाकखां वालो मेरा मतलब है\nइस माटी से पूछो क्या भाषा क्या इसका मज़हब है\"\nएका पडेल सिनिमाचे इतके\nएका पडेल सिनिमाचे इतके शवविच्छेदन कशाला करायचे\nमनजी एकदम पेशल होते. त्यांना\nमनजी एकदम पेशल होते. त्यांना बोलायच काम नै\nअमर अकबर अन्थनी पाहिला तर बाकी उदाहरणे फिकी पडतील.\nअस�� रक्तदान जगात कुठं झालं नसेल. :)\nकणेकरांची \"माझी फिल्लमबाजी\" ऐका\nएक सोडुन हजार उदाहरणे सापडतील हिंदी चित्रपटांमध्ये अशा बिनडोकपणाची. पण काय आहे ना सगळीकडे डोके वापरायचे कशाला सगळीकडे डोके वापरायचे कशाला त्यालाही थोडा आराम द्यायला हवा की नको त्यालाही थोडा आराम द्यायला हवा की नको ती सोय आपल्याला हिंदी चित्रपटांनी करुन दिली आहे त्याचा फायदा घ्यावा.\nउदा. गोविंदा आणि डेविड धवनच्या काळचे चित्रपट आठवा. किवा गेलाबाजार सलमानचे दबंग आणि तत्सम चित्रपट. आता सलमानने शर्ट काढुन बेटकुळ्या दाखविल्या , आणि गोविंदाने आचरट विनोद केले तर तो चित्रपट चालणार. बाकी फालतु कथेबिथेकडे बघायला वेळ कोणाला आहे\nबिनडोकपणा हॉलिवूडमध्ये चालत नाही असं कुणाला वाटत असेल तर तो गैरसमज म्हणावा.. अनेक उदाहरणं देता येतील पण आजच मी SkyBound नावाचा चित्रपट प्राईमवर पाहिला... तद्दन थिल्लर कथा आणि पटकथाही. हवेत उडत्या विमानातला नायक बाहेर येवून एका छोट्या कुर्‍हाडीने विमानाचे इंजिन तोडतो आणि ते तोडून विमानापासून वेगळे करतानाच स्वतःचे बलिदान देतो. आणि हे सगळं का तर दोन इंजिनापैकी एक इंजिन कमी केले तर विमानाचे वजन कमी होवून विमान अधिक दूर जावू शकेल.\nमिपा दिवाळी अंक २०२१\nमिसळपाव दिवाळी अंक २०२१\nअनुक्रमणिका - दिवाळी अंक २०२१\nसध्या 7 सदस्य हजर आहेत.\nनमस्कार, आज पर्यन्त नोंदणी केलेल्या सर्व नवीन सदस्यांचे खाते सक्रिय करण्यात आले आहे. सदस्य नोंदणी केल्यावर, ईमेल आला नसल्यास किंवा सदस्य होताना काहीही अडचण येत असल्यास कृपया admin@misalpav.com या पत्यावर संपर्क साधावा.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%AF_%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%B0", "date_download": "2021-12-05T08:45:30Z", "digest": "sha1:47HNLOENQGNSA6UHE2XSU2K6TD3QGSBP", "length": 2248, "nlines": 32, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "रॉय किल्नर - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nरॉय किल्नर (ऑक्टोबर १७, इ.स. १८९० - एप्रिल ५, इ.स. १९२८) हा इंग्लंडकडून १९२४ ते १९२६ दरम्यान नऊ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.\nइंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nइंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nया पानातील शेवटचा बदल २८ जुलै २०१७ रोजी ०८:४० वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/260347", "date_download": "2021-12-05T09:25:39Z", "digest": "sha1:XOJM5BBVDGSCDEUDVJ7HFTMHZJ72BKV4", "length": 2253, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"जॉन चर्चिल पहिला मार्लबोरो\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"जॉन चर्चिल पहिला मार्लबोरो\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nजॉन चर्चिल पहिला मार्लबोरो (संपादन)\n१३:५०, ७ जुलै २००८ ची आवृत्ती\n४६ बाइट्सची भर घातली , १३ वर्षांपूर्वी\n१७:५७, ६ जुलै २००८ ची आवृत्ती (संपादन)\nअजयबिडवे (चर्चा | योगदान)\n१३:५०, ७ जुलै २००८ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nJAnDbot (चर्चा | योगदान)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.maxmaharashtra.com/bs-politics/sharad-pawar-in-delhi-its-new-political-equation-time-in-maharashtra-929970", "date_download": "2021-12-05T08:35:30Z", "digest": "sha1:BKPX2GXAWJFEDCHTCQQU7OLFK2KHDTIR", "length": 9033, "nlines": 79, "source_domain": "www.maxmaharashtra.com", "title": "शरद पवार दिल्लीत, नवीन समीकरण जुळणार का? | sharad pawar in Delhi its new political Equation time in Maharashtra", "raw_content": "\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nHome > Politics > शरद पवार दिल्लीत, नवीन समीकरण जुळणार का\nशरद पवार दिल्लीत, नवीन समीकरण जुळणार का\nशरद पवार शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदाच दिल्लीत, नवीन समीकरण जुळणार का\nराष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार दिल्लीत दाखल झाले आहेत. पवार यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर पहिल्यांदाच पवार दिल्लीत दाखल झाले आहेत. विशेष बाब म्हणजे काही दिवसांपुर्वी फडणवीस यांनी पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मोदींची भेट घेतली. या भेटीत \"सत्तेत एकत्र नसलो तरी याचा अर्थ नातं तुटलं असा होत नाही. याआधी बराच काळ आम्ही एकत्र होतो. त्यामुळे पंतप्रधनांसोबत आमची व्यक्तिगत भेट झाली. या भेटीत वावगं काहीच नाही.\" असं म्हणत आमचे संबंध चांगले असल्याचे ठाकरे यांनी सांगितले होते.\nदरम्यान कालच 19 जूनला शिवसेनेचा 55 व्वा वर्धापन दिन पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी स्वबळाचा नारा देत पुन्हा एकदा हिंदुत्वाचा राग आळवला होता. विशेष बाब म्हणजे या संपुर्ण लाईव्ह कार्यक्रमात एरवी हे सरकार 5 वर्ष टिकेल असं म्हणणारे उद्धव ठाकरे \"आम्ही कुणाचीही पालखी वाहणार नाही. सत्तेसाठी लाचार होणार नाही. शिवसेनेचा जन्म न्याय हक्क मिळवून देण्यासाठी झाला आहे\", अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिला आहे.\nतिकडे शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त आगामी निवडणूका महाविकास आघाडी एकत्र लढणार अशी घोषणा केली. आणि इकडे उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनी शरद पवार यांनी दिलेली ऑफर नाकारली. सध्या कॉंग्रेस स्वबळाचा नारा देत आहे. असं बोललं जात असलं तरी कॉंग्रेस आणि शिवसेना यांचं तसंही भविष्यात कुठलंही गणित जुळेल याची शक्यता नाही. मात्र, शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी या तीनही पक्षांचं आपआपसात कधीही आणि केव्हाही जुळू शकतं शकतं. याची जाणीव उद्धव ठाकरे यांना आहे. त्यामुळं त्यांनी 'आम्ही कुणाचीही पालखी वाहणार नाही. सत्तेसाठी लाचार होणार नाही'. 'सत्ता न मिळाल्यानं अनेकांचा जीव कासावीस होतोय.' असं म्हणत राज्यातील तीनही प्रमुख पक्षांवर निशाणा साधला आहे.\nदरम्यान उद्धव ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिल्यानंतर अचानक 9 जूनला प्रताप सरनाईक यांनी शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना लिहिलेलं पत्र आज 20 जूनला माध्यमांमध्ये झळकलं आहे. विशेष बाब म्हणजे दिल्लीत उद्धव ठाकरे यांनी 8 जूनला मोदींची भेट घेतली. आणि 9 जूनला हे पत्र लिहिलं गेलं आहे. हा काही योगायोग नाही.\nया सगळ्या घडामोडी घडत असतानाच प्रशांत किशोर यांची भेट घेतल्यानंतर देशातील तिसऱ्या आघाडीसाठी शरद पवार दिल्लीत बड���या नेत्यांची भेट घेणार असल्याचं बोललं जात असलं तरी राज्यात राजकीय नेत्यांची वक्तव्य आणि सरनाईक यांचं पत्र राज्यातील राजकीय समीकरणं बदलली असल्याचं सांगत आहे. त्यामुळं राजकीय समीकरण बदलत असल्याचं सांगायला पवारांना कोणत्या ज्योतिषाची गरज नाही. फक्त आता हे समीकरण राष्ट्रवादी भाजप असं होतंय की, शिवसेना भाजप असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/shelter-center", "date_download": "2021-12-05T07:25:14Z", "digest": "sha1:3OCC3GWH7NUDAGHTE6EQ6OR7LZS4GUQI", "length": 12089, "nlines": 235, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nमुंबईतील शहरी बेघरांसंदर्भात धोरण बनविण्यासाठी होणार सर्व्हेक्षण\nबेघर निवारा केंद्रांमध्ये वास्तव्यास असलेल्या नागरिकांसाठी विविध शिबीर आयोजित करण्यात येत आहेत. त्यातून संबंधित नागरिकांचे पॅनकार्ड, आधारकार्ड इत्यादी आवश्यक ती शासकीय ओळखपत्र बनविण्याची योग्य प्रक्रिया ...\n, काय करावं आणि काय नाही; डॉ. भोंडवेंनी दिला सल्ला\nAurangabad | औरंगाबादमध्ये कोल्ड्रिंक्सची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात, नागरिकांनी पळवले बॉक्स\nसाहित्य संमेलनाचा आज पवारांच्या उपस्थितीत समारोप\nअवकाळी पावसानंतर डोंबिवलीत दाट धुक्याची चादर, हवेत गारवा\nताज्या बातम्या1 hour ago\nभाजपनंच 180 एमएलटी पाणीकपात पुणेकरांना सहन करायला लावली, जयंत पाटलांचं फडणवीसांना प्रत्युत्तर\nबीडमध्ये आगार प्रशासनाकडून आंदोलन उधळून लावण्याचा प्रयत्न; महिला कर्मचाऱ्यांना आश्रू अनावर\nJalana | नागरिकांनी कोव्हिड संदर्भातील नियम आणि सूचनांचं पालन करावं, राजेश टोपेचं आवाहन\nओमिक्रॉनबाधित रुग्ण महाराष्ट्रात आला तेव्हा विमानतळावर RTPCR सुविधा नव्हती – प्रदीप आवटे\nMumbai | राज्यात ओमिक्रॉनचा शिरकाव, नागरिकांमध्ये धाकधुक वाढली, डॉ. रवी गोडसे काय म्हणाले \nSpecial Report | उंचीचा थरार जेव्हा थरकापात बदलतो\nKiara Advani| रास्पबेरी पिंक लेहेंगा परिधान करुन कियारा अडवाणीने लावली इंटरनेटवर आग , लेहेंग्याची किंमत ऐकून अवाक व्हाल\nफोटो गॅलरी7 mins ago\nTravel Special : लग्नाआधी मित्रांसोबत चिल करायचंय मग ‘या’ खास ठिकाणी बॅचलर पार्टी करा\nFace Pack : हिवाळ्यात ‘हे’ घरगुती फेसपॅक त्वचेवरील चमक वाढवण्यास मदत करतील\nRasika Sunil Honeymoon | मालदिवच्या निळ्याशार समुद्रात रसिका सुनीलचे निवांत क्षण\nफोटो गॅलरी2 hours ago\nWinter Food : हिवाळ्यात दररोजच्या आहारामध्ये ‘या’ पदार्थांचा समावेश करणे फायदेशीर\nलाईफस्टाईल फोटो2 hours ago\nLavender Oil : निरोगी त्वचेसाठी अशा प्रकारे लॅव्हेंडर तेलाचा वापर करा, वाचा\nWinter Care : कोरडेपणामुळे चेहरा निस्तेज झाला आहे तर ‘हे’ घरगुती उपाय फायदेशीर\nChandra Darshan 2021: सूर्यग्रहणानंतरचे चंद्रदर्शन तुमचे नशीब बदलून टाकेल\nMars Transit Zodiac | आता वाईट काळ संपलाच म्हणून समजा , मंगळ ग्रह दिशा बदलणार, 4 राशींचे नशीब पालटणार\nफोटो गॅलरी17 hours ago\n4 Dec 2021 Surya Grahan 2021 Photos | वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाचे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल “हिरा है सदा के लिए”\n..तर Emergency Fund अडचणीच्या वेळी कामी येणार, किती अन् कशी गुंतवणूक करावी\nKiara Advani| रास्पबेरी पिंक लेहेंगा परिधान करुन कियारा अडवाणीने लावली इंटरनेटवर आग , लेहेंग्याची किंमत ऐकून अवाक व्हाल\nफोटो गॅलरी7 mins ago\nभारतीय मोटारसायकल बाजारात Hero MotoCorp ला पछाडत Bajaj Auto ची पहिल्या नंबरवर झेप\nNashik| साहित्य संमेलनात पुस्तकांचे मार्केट डाऊन, ऑनलाईनला तेजी; 5 वर्षांत खरेच वेगळे चित्र असेल\nसेन्सेक्समधील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांचे बाजारमूल्य 1.29 लाख कोटींनी वाढले, TCS ला सर्वाधिक नफा\nNagpur alert | सरकारी नोकरीचे आमिष, सव्वापाच लाखांनी गंडविले\nपर्यटनाचा प्लॅन बनवत आहात तर ‘या’ क्रेडिट कार्डच्या माध्यमातून मिळू शकतात चांगल्या ऑफर\n, काय करावं आणि काय नाही; डॉ. भोंडवेंनी दिला सल्ला\nInvestment Tips: करोडपती होण्यासाठी 4 निश्चित मंत्र, त्यांना स्वीकारल्यास व्हाल श्रीमंत\nदेशभरातील ओमिक्रॉन रुग्णांच्या संख्येत वाढ, दिल्लीतही सापडला 1 ओमिक्रॉनबाधित रुग्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/cricket-kid-batting-with-one-stump-watch-this-unbelievable-video-od-548821.html", "date_download": "2021-12-05T07:28:33Z", "digest": "sha1:DKMERCRW7VAIT3Y54LRS4GOF74UQBT3W", "length": 5796, "nlines": 84, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बॅटनं नाही तर स्टम्पनं करतो चिमुरडा बॅटींग, शॉट्स पाहून बसणार नाही विश्वास! VIDEO – News18 लोकमत", "raw_content": "\nबॅटनं नाही तर स्टम्पनं करतो चिमुरडा बॅटींग, शॉट्स पाहून बसणार नाही विश्वास\nबॅटनं नाही तर स्टम्पनं करतो चिमुरडा बॅटींग, शॉट्स पाहून बसणार नाही विश्वास\nसाधारण पाच वर्षांचा असलेला हा मुलगा अगदी सराईत बॅट्समनप्रमाणे फटकेबाजी करत आहे. या मुलाकडं क्रिकेटच्या पुस्तकातले सर्व शॉट्स आहेत. ही सर्व फटकेबाजी तो बॅटनं नाही तर एका स्टम्पनं (Stump) करत आहे.\nमुंबई, 9 मे: क्रिकेट कोचिंगच्या या युगात ���गदी लहान वयापासून चांगली बॅटींग करणारे मुलं आता नवल राहिलेलं नाही. सध्या इंटरनेटवर एका चिमुरड्याची बॅटींग व्हारयल (Viral) झाली आहे. साधारण पाच वर्षांचा असलेला हा मुलगा अगदी सराईत बॅट्समनप्रमाणे फटकेबाजी करत आहे. या मुलाकडं क्रिकेटच्या पुस्तकातले सर्व शॉट्स आहेत. तो त्याचा योग्य वापर करतोय. पण ही सर्व फटकेबाजी तो बॅटनं नाही तर एका स्टम्पनं (Stump) करत आहे. सिमेंटच्या पिचवर त्यानं एका स्टम्पनंही बॅटींग कशी करता येते याचं प्रात्याक्षिक दाखवलं आहे. (Kid batting with stump) त्याच्या मागे दोन बाजूला दोन स्टम्प आहेत. तर मिडल स्टम्पचा वापर तो बॅट म्हणून करतोय. ड्राईव्ह, स्कूप, स्वीप, फ्लिक यासारखे फटके तो अगदी सहज एका स्टम्पनं लगावत आहे. सर्व प्रकारच्या बॉलवर त्याच्याकडं उत्तर आहे. 'द ग्रेड क्रिकेटर' या ट्विटर हँडलवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.\nडेव्हिड वॉर्नरचा मालदीवच्या बारमध्ये माजी क्रिकेटपटूसोबत राडा क्रिकेट फॅन्सनं या व्हिडीओला जोरदार प्रतिसाद दिला असून व्हिडीओ पाहणारा प्रत्येक जण या मुलाचं हे अजब कौशल्य पाहून आश्चर्यचकित होत आहे.\nबॅटनं नाही तर स्टम्पनं करतो चिमुरडा बॅटींग, शॉट्स पाहून बसणार नाही विश्वास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagirikhabardar.com/archives/7904", "date_download": "2021-12-05T08:01:05Z", "digest": "sha1:PMP23Z5NJCUZMPL2Q6S73CWGKCQE5FWF", "length": 8846, "nlines": 124, "source_domain": "ratnagirikhabardar.com", "title": "रत्नागिरी जिल्ह्यात एक हजार ९२५ केंद्रांवर पोलिओ लसीकरण मोहीम संपन्न | रत्नागिरी खबरदार", "raw_content": "\nHome रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यात एक हजार ९२५ केंद्रांवर पोलिओ लसीकरण मोहीम संपन्न\nरत्नागिरी जिल्ह्यात एक हजार ९२५ केंद्रांवर पोलिओ लसीकरण मोहीम संपन्न\nरत्नागिरी जिल्ह्यात एक हजार ९२५ केंद्रांवर १९ जानेवारी रोजी शून्य ते पाच वयोगटातील लहान मुलांना पल्स पोलिओची लस देण्यात आली. रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात पोलिओ लसीकरण मोहिमेचा प्रारंभ जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते लस देऊन करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे, बांधकाम आणि आरोग्य सभापती बाबू महाप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर, बालरोग तज्ज्ञ डॉ. दिलीप मोरे आदी मान्यवर तसेच रोटरी क्लबचे प्रतिनिधी आणि नागरि��� उपस्थित होते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बोल्डे म्हणाले, सन २०१३ पासून देशात पोलिओचा एकही रुग्ण आढळलेला नाही. परंतु पाकिस्तान आणि अफगाणिस्तानसारख्या देशांमध्ये आजही पोलिओचे रुग्ण आढळत आहेत. ते देश भारताच्या जवळ असल्याने त्याचा प्रादुर्भाव आपल्या देशातही होऊ शकतो. अपाय होईपर्यंत वाट न पाहता आधीच उपाय करुन घेतला की अपाय होण्याची शक्यता कमी होते. दरम्यान, जिल्ह्यातील शून्य ते ५ वयोगटातील ८७ हजार ६८५ बालकांना लस पाजण्यासाठी जिल्ह्यातील रेल्वेस्थानके, बसस्थानके, चेक पोस्ट, विविध शाळा इत्यादी ठिकाणी एक हजार ९२५ केंद्रे उभारण्यात आली होती.\nPrevious articleपावसाळ्यापूर्वी बंधारा संरक्षित करणार – उदय सामंत यांचे निर्देश\nNext articleरत्नागिरी माईंड केअर तर्फे बॉर्न टू विन कार्यशाळेचे आयोजन\nजिल्ह्यात आज 5 नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद\nभोस्ते शिवसेना विभागप्रमुखपदी युवराज गुजर यांची निवड\nसुकिवली प्राथमिक शाळेत मनसेतर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप\nजिल्हा धनगर समाज संस्था संलग्न जिल्हा युवक संस्थेतर्फे झोरे कुटुंबियांना मदतीचा...\nजिल्ह्याचा 24 तासात तब्बल 953 जणांचा अहवाल निगेटिव्ह\nमुंबईत २४ तासांत १,४६३ नवे रुग्ण\nजिल्ह्यातील साडेचार हजार एसटी कर्मचारी ‘बंद’मध्ये सहभागी\nसरकार प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यास तयार : पंतप्रधान नरेंद्र मोदी\nरत्नागिरीत ”ई-संजीवनी ओपीडी” सेवा कार्यान्वित\nब्रेकिंग: रत्नागिरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे यांची नाशिक महानगरपालिका च्या उपायुक्त...\nजिल्ह्याचा कोरोना रिकव्हरी रेट ८४.४७ टक्के\nजिल्ह्यात आज 5 नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद\nज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे निधन\nभोस्ते शिवसेना विभागप्रमुखपदी युवराज गुजर यांची निवड\nकोकण रेल्वे मधील प्लास्टिक मिश्रित वड्याने दोन वर्षाच्या मुलाची प्रकृती बिघडली\nदुचाकीसह दाम्पत्य कोसळले नदीत\nझाकण उघडे असल्याने महिला पडली गटारात\nलॉक डाऊनमुळे रत्नागिरी शहरात सामसूम\nवाटद मधील तरुणांचे आदर्शवत काम; निर्माल्य संकलन करून करत आहेत विघटन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/topics/zp-election/", "date_download": "2021-12-05T08:25:33Z", "digest": "sha1:HHDFAM5VJBSRTNZ2WCKSKU2OQ5POTPO3", "length": 17349, "nlines": 145, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Maharashtra ZP Election 2021 News | ZP ( Zilla Parishad ) Election 2021 Winner & Result | Nagpur, Palghar Jilha Parishad Election Latest Updates | महाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक 2021 | Lokmat.com", "raw_content": "\nरविवार ५ डिसेंबर २०२१\nकोरोना वायरस बातम्याभारत विरुद्ध न्यूझीलंडलोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्डसओमायक्रॉनममता बॅनर्जीकंगना राणौतबीसीसीआयलोकमत डिजीटल इन्फ्लूअन्सर ॲवॉर्ड २०२१नवाब मलिक बिग बॉस मराठी\n01:54 PM बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर फायनल्स: पी व्ही सिंधू पराभूत; दक्षिण कोरियाच्या आन से-यंगकडून पराभवाचा धक्का\n01:07 PMIND vs NZ, 2nd Test Live Updates : एजाझ पटेलचं राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडून कौतुक, ट्विट करून म्हणाले..\n12:55 PMVideo : अमित ठाकरेंचं आवाहन; मनसे महाराष्ट्रभर राबवणार 'समुद्र किनारा स्वच्छता मोहीम'\n12:22 PM जम्मू-काश्मीर: गुलमर्गमध्ये मोठी हिमवृष्टी; संपूर्ण परिसरात बर्फाची चादर\n12:01 PMट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील टीम इंडियाच्या कामगिरीवर सौरव गांगुलीचं परखड मत; म्हणाला, ४-५ वर्षांत...\n11:40 AM देशात ओमायक्रॉनचा पाचवा रुग्ण आढळला; टांझानियाहून दिल्लीत परतलेल्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह\n11:29 AMIND vs NZ, 2nd Test Live Updates : दहा विकेट्स घेणाऱ्या एजाझ पटेलचं अभिनंदन करण्यासाठी राहुल द्रविड, विराट कोहली पोहोचले किवी ड्रेसिंग रुममध्ये\n11:22 AM देशातील ५० टक्के नागरिकांचं लसीकरण पूर्ण; केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांची माहिती\n10:49 AMसारा तेंडुलकरची Date Night, फोटो झाले व्हायरल; जाणून घ्या कोण आहे तिच्यासोबत\n10:14 AMT10 League Final : ६,६,६,६,६,६,६...; आंद्रे रसेलची चौकार-षटकारांची आतषबाजी, १६ चेंडूंत कुटल्या ७८ धावा\n10:10 AM जळगाव : जुन्या वादातून पवन मुकुंदा सोनवणे (२५, रा. आदीत्य चौक, रामेश्वर काॅलनी) या तरुणाचा खून झाला आहे. रात्री ११ वाजता त्याच्यावर चाकू हल्ला झाला होता. आज सकाळी त्याची प्राणज्योत मालवली.\n10:05 AM मयांक अग्रवालचे अर्धशतक, चेतेश्वर पुजारासह पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी, भारताकडे ३६३ धावांची आघाडी\n09:59 AMममता बॅनर्जींनी आदित्य ठाकरेंकडे केली 'ही' मागणी; राऊतांनी सांगितला भेटीदरम्यानचा किस्सा\n09:48 AM नाशिक- बेमोसमी पावसानंतर नाशिक मध्ये नंतर हळूहळू थंडी वाढू लागली असून आज सकाळी अवघे नाशिक शहर धुक्यात हरवले होते. सकाळी धुक्यामुळे गोदकाठ आणि रस्तेही हरवले होते. आज सकाळी 17.9 अंश सेल्सिअस अशा किमान तापमानाची नोंद झाली.\n09:19 AMनवा पक्ष स्थापन करणार का गुलाम नबी आझाद म्हणाले, \"राजकारणात कधी काय होईल स���ंगता येत नाही\"\nलोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्डस\nलोकमत डिजीटल इन्फ्लूअन्सर ॲवॉर्ड २०२१\nMaharashtra ZP Election 2021 नागपूर, अकोला, धुळे, नंदुरबार, वाशिम आणि पालघर या जिल्हा परिषदा आणि त्यांच्या अंतर्गतच्या पंचायत समित्यांची पोटनिवडणूक रद्द करून ती ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशानुसार घ्यावी, ही राज्य शासनाची मागणी राज्य निवडणूक आयोगाने फेटाळली. त्यानंतर, ५ ऑक्टोबरला या पोटनिवडणुकांसाठी मतदान असून ६ ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे.\nभंडारा :रणधुमाळी : शनिवारी जिल्हा परिषदेसाठी ५७ तर पंचायत समितीत ८४ अर्ज दाखल\nजिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. मात्र अद्यापही पक्षांनी आपल्या अधिकृत उमेदवारांची घोषणा केली नाही. त्यामुळे नेमकी कुणाला तिकीट मिळणार याची प्रचंड उत्सुकता दिसुन येत आहे. अनेक पक्षांचे उमेदवार निश्चित झाले असले तरी बंड ...\nगोंदिया :बंडखोरीची शक्यता अधिक : अनेकांची अपक्ष लढण्याची तयारी\nकोरोनामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक तब्बल दीड वर्ष उशिराने होत झाल्याने अनेकांना प्रतीक्षा करावी लागली होती.त्यातच आता निवडणूक जाहीर झाली असून, सध्या उमेदवारी जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या ५३, पंचायत समितीच्या १० ...\nभंडारा :नामांकनासाठी आता दोन दिवस : राजकीय पक्षांना बंडखोरीची भीती\nआता नामांकनासाठी शनिवार आणि सोमवार असे दोनच दिवस शिल्लक असल्याने या दोन दिवसांत सर्व राजकीय पक्षांना उमेदवाराची घोषणा करावी लागणार आहे. भंडारा जिल्हा परिषदेच्या ५२ आणि पंचायत समितीच्या १०४ जागांसाठी निवडणूक होत आहे. बुधवार, १ डिसेंबरपासून नामांकनाला ...\nभंडारा :रणधुमाळी : जिल्हा परिषदेसाठी चार तर पंचायत समितीसाठी तीन नामांकन अर्ज\nनिवडणुकीसाठी कोणत्याही पक्षाने अद्याप अधिकृत उमेदवारांची घोषणा केली नाही. त्यामुळे सर्वच जण उमेदवारीच्या घोषणेची प्रतीक्षा करीत आहेत. अंतिम दिनांक सोमवार ६ डिसेंबर असल्याने येत्या दोन दिवसात उमेदवारांची घोषणा होईल आणि त्यानंतर नामांकन दाखल करण्यासाठी ...\nभंडारा :कोंढा जिल्हा परिषद क्षेत्रात चौरंगी लढत होण्याची चिन्हे \nपवनी तालुक्यातील कोंढा जिल्हा परिषद क्षेत्र सर्वसाधारण उमेदवारासाठी राखीव असल्याने या क्षेत्रात चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. ...\nगोंदिया :यंदाच्या निवडणुकीत मतदार कुणाला कौल देणार\nएकोडी हा जिल्हा परिषद क्षेत्र गोंदिया व तिरोडा या तालुक्यांच्या मध्य ठिकाणी आहे. या क्षेत्रावर एकाच पक्षाचे वर्चस्व असल्याने मतदारही, त्या पक्षाचा कोणताही उमेदवार राहो, त्याला प्रथमपसंती देतात. ...\nभंडारा :सर्वच पक्षात इच्छुकांची गर्दी : संभाव्य उमेदवारांच्या गावागावांत भेटीगाठी\nभंडारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक येत्या २१ डिसेंबर रोजी होऊ घातली आहे. बुधवार, १ डिसेंबरपासून नामांकनाला प्रारंभ झाला; मात्र अद्यापही कोणत्याही पक्षाने उमेदवारीचे पत्ते उघड केले नाहीत. बंडखोरी टाळण्यासाठी सर्वच पक्ष नामांकन दाखल करण्याच ...\nगोंदिया :पहिलाच दिवस निरंक : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक\nउमेदवारी अर्ज ऑनलाईन भरायचे आहेत. त्यातच सर्वच प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार अद्याप जाहीर झाले नाहीत. सध्या मुलाखतींचे सत्र सुरु आहे. त्यामुळे प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार अखेरच्या दोन दिवसात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. उमेदवारी अर्ज द ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nभारत-पाक व्यापार सुरु झाल्यास ६ महिन्यात ६० वर्षाचा विकास होईल; सिद्धूचं पाकप्रेम पुन्हा उफाळलं\nNagaland: “आपल्याच भूमीत नागरिक, कर्मचारी सुरक्षित नाहीत, गृह मंत्रालय नेमकं काय करतंय\nCoronaVirus News: ओमायक्रॉनचा धोका वाढला असताना मोठा दिलासा; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली पॉझिटिव्ह बातमी\nOmicron News: डोंबिवलीतील ओमायक्रॉन रुग्णाबद्दल समोर आली महत्त्वाची माहिती; तुम्ही घ्या 'ही' काळजी\nVideo : अमित ठाकरेंचं आवाहन; मनसे महाराष्ट्रभर राबवणार 'समुद्र किनारा स्वच्छता मोहीम'\n पाकच्या दहशतवादी संघटनांना पुन्हा घातले पाठिशी; भारत देणार चोख प्रत्युत्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtraboardsolutions.com/maharashtra-board-class-10-marathi-aksharbharati-solutions-chapter-15/", "date_download": "2021-12-05T07:22:40Z", "digest": "sha1:WPOJAMHBIYCZFIGDWUDZ7BHJXMEV6UGZ", "length": 43989, "nlines": 445, "source_domain": "maharashtraboardsolutions.com", "title": "Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 15 खरा नागरिक – Maharashtra Board Solutions", "raw_content": "\nखालील घटनांचे परिणाम लिहा.\nखालील शब्दांना पाठात आलेले विरुद्धार्थी शब्द शोधून लिहा.\nनिरंजनचे खालील गुण दर्शवणारी कृती किंवा विचार व्यक्त करणारी वाक्ये शोधा.\n(ii) तार्किक विचार करणारा –\n(i) स्वप्नाळू – कोकण गाडी बद्दल वाटले की ही कोकण गाडी किती छान दिसते; पण दिसते न दिसते लगेच बोगद्यात शिरते काय मजा येत असेल नाही गाडीतून जायला आपण ही मोठं झाल्यावर गाडीतून फिरू या विचाराने तो हुरळून गेला.\n(ii) तार्किक विचार – त्याचं लक्ष डाव्या बाजूस रूळाखाली करणारा पडलेल्या भल्या मोठ्या भगदाडाकडे गेले. हे छिद्र कसलं रोज नसतं असं. प्रवाशांनी भरलेली ९.५० ची गाडी येईल तर भयंकर अपघात होईल. हा त्याने तर्कपूर्ण विचार केला.\n(iii) संवेदनशील – भीषण अपघात टळण्याची बातमी वर्तमानपत्रात फोटोसह छापून आली होती. घरी मोठमोठी माणसे आली होती. खुद्द जिल्हाधिकारी आले. शाळेचे मुख्याध्यापक आणि भडसावळे गुरूजीही आले. निरंजनने धावत येऊन गुरूजींचे पाय धारले. रडत रडत तो म्हणाला, गुरूजी, मी नापास होणार माझा कालचा नागरिकशास्त्राचा पेपर बुडाला.\n(अ) ‘निरंजनच खरा नागरिक’ हे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.\nनिरंजन कष्टाळू व प्रामाणिक मुलगा होता. घरची, गोठ्यातली कामे करून अभ्यासातही हुशार होता. नागरिकशास्त्राच्या पेपरच्या दिवशी सकाळपासून अभ्यास करून तो वाराने जेवायला म्हणून देशमुखांकडे जात होता; पण पुलावर त्याने अघटितच पाहिले. कुणीतरी पुलाचे काँक्रीट फोडून रेल्वेचे रूळ वेडेवाकडे करून ठेवले होते. घातपात करण्याचा कट त्याच्या लक्षात आला. तो सावध झाला. गाडी येण्यापूर्वीच त्याने स्टेशनाकडे धाव घेतली. प्रसंग व धोका समजावून सांगितला. पंचनामा करण्यासाठी अधिकारी हजर झाले. संभाव्य धोका निरंजनामुळे टळला. केवळ पुस्तकी ज्ञान मिळवून गुण मिळवणे एवढेच मर्यादित ध्येय न ठेवता स्वार्थ बाजूस सारून त्याने सर्वांचा जीव वाचविला. खऱ्या नागरिकाचे कर्तव्य त्याने निभावले होते.\n(आ) तुम्हाला अभिप्रेत असलेली आदर्श विदयार्थ्याची गुणवैशिष्ट्ये लिहा.\nविद्यार्थी अनेक गुणांनी युक्त असेल तर त्याला आदर्श विद्यार्थी म्हणवला जातो. सर्वप्रथम अभ्यास, नीटनेटके अक्षर, लेखन कौशल्य अंगी असले पाहिजे. शिस्त, समयपालन, नम्रपणा याला प्राधान्य देणेही तितकेच गरजेचे आहे. अंगच्या गुणांमध्ये अभिमानी न होता विनयशील व मोठ्यांचा आदर राखणारा विद्यार्थी खरा आदर्श विदयार्थी असतो. समयसूचकता, धारिष्ट्य, दुसऱ्यांना मदत हे गुण जीवनात फार महत्त्वाच��� असतात. अशा गुणांनी युक्त विद्यार्थी सर्वप्रिय होतो.\n(इ) तुम्हांला निरंजनशी मैत्री करायला आवडण्याची वा न आवडण्याची कारणे स्पष्ट करा.\nनिरंजनला आईवडील नाहीत, त्याच्या मनातील हा सल काढून टाकण्यासाठी त्याला चांगल्या मित्राची गरज आहे. म्हणून मला निरंजनचा मित्र व्हायला आवडेल. त्याची आर्थिक परिस्थितीही कमकुवत असल्यामुळे जेवणाच्या व शिक्षणाच्या खर्चासाठी मी त्याला काही मदत करू शकतो. याचबरोबर निरंजन हा निस्वार्थी, प्रसंगावधान असलेला, हुशार, मेहनती मुलगा आहे. त्यामुळे या सर्वगुणसंपन्न निरंजनशी मैत्री करायला मला आवडेल.\nखालील तक्ता पूर्ण करा.\nप्रश्न १. पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.\nकृती १: आकलन कृती\nखालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.\n(i) कोणता विषय जरा अवघडच असतो\nनागरिकशास्त्र हा विषय जरा अवघडच असतो.\n(ii) मामाने निरंजनला कोठे आणून सोडले\nमामाने निरंजनला चिपळूणला मावशीकडे आणून सोडले\n(iii) मावशीचे घर कोठे होते\nचिपळूण शहरालगतच्या उपनगरात गावापासून दूर डोंगराच्या पायथ्याशी मावशीचे घर होते.\n(३) कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.\n(i) ………………………… टवटवीत आणि प्रसन्न वातावरणात अभ्यास खूप छान होतो. (सकाळच्या, दुपारच्या, थंडीच्या, रात्रीच्या)\n(ii) ………………………… गुरुजींचा सल्ला त्याला मोलाचा वाटे. (भोसले, फाटक, भडसावळे, देशमुख)\n(iii) गुरुजींचंही ………………………… खूप प्रेम होतं. (सदानंदवर, निरंजनवर, अतुलवर, सचिनवर)\nकृती २ : आकलन कृती\n(i) निरंजन भल्या पहाटेस उठून अभ्यासाला बसला, कारण\n(i) त्याला झोप येत नव्हती.\n(ii) अभ्यास पूर्ण झाला नव्हता.\n(iii) पहाटे उठायला त्याला आवडत असे.\n(iv) त्याचा शेवटचा नागरिकशास्त्राचा पेपर होता.\nनिरंजन भल्या पहाटेस उठून अभ्यासाला बसला कारण त्याचा शेवटचा नागरिकशास्त्राचा पेपर होता.\n‘मुंबईला’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.\nमामा कोठे निघून गेला\nरेडिओ : भक्तिगीत :: पक्षी : …………………………\nकोण कोणास म्हणाले ते लिहा.\nकृती ३ : स्वमत\n‘अभ्यासासाठी पहाटेचे वातावरण पोषक असते’ यावर तुमचे विचार मांडा.\n‘लवकर निजे, लवकर उठे त्यास उत्तम आरोग्य लाभे’ या वचनानुसार राहाणाऱ्यांना आरोग्यप्राप्ती होतेच व आयुष्यात यशप्राप्तीही होते. लवकर उठल्याने पहाटेच्या वेळेचा सदुपयोग करता येतो. पहाटे अभ्यासही छान होतो. केलेला अभ्या��� लक्षात राहातो. पहाटे गोंगाट, कलकलाट नसल्याने चित्त एकाग्र होते. पुरेशी झोप झाल्याने शरीर व मन दोन्हीही प्रफुल्लित असतात. हवेत सुखद गारवा असतो. पक्ष्यांचा किलबिलाट असतो. पहाटेची भूपाळी, जात्यावरच्या ओव्या किंवा रेडिओवरची मधुर सनई मन प्रसन्न करते. शांततेत पाठांतर होते. मनन व चिंतन होते. पहाटे कामांची लगबग नसते, वाहनांची ये-जा नसते म्हणून मन स्थिर होण्यास वेळ लागत नाही. एकाग्र मनाने अभ्यास करता येतो.\nप्रश्न २. पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.\nकृती १ : आकलन कृती\nएका वाक्यात उत्तरे लिहा.\n(i) निरंजन दुपारी कोठे जेवायला जायचा\nदररोज एकाच्या घरी दुपारी निरंजन पाहुणा म्हणून जेवायला जायचा.\n(ii) निरंजन कोणाच्या घरी काम करायचा\nनिरंजन मावशीच्या घरी काम करायचा.\n(iii) परीक्षा किती वाजता सुरू होणार होती\nपरीक्षा साडेदहा वाजता सुरू होणार होती.\nकंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.\n(i) ………………………… परिस्थिती यथातथाच असल्याने निरंजन वार लावून जेवायचा. (काकांची, मावशीची, मामाची, आत्याची)\n(ii) गुरुजींवर श्रद्धा ठेवायची आणि परीक्षेत ………………………… नंबर पटकवायचा. (दुसरा, पहिला, तीसरा, चौथा)\n(iii) साडेदहाची परीक्षा. त्याआधी ………………………… जायचं होतं. (देशमुखांकडे, थोरातांकडे, भडसावळे गुरुजींकडे, मावशीकडे)\nकृती २ : आकलन कृती\nभडसावळे गुरुजींनी निरंजनला येथे वार लावून दिले.\n(i) निरंजन आज मनोमन खूश होता कारण …………………………\n(ii) निरंजन वार लावून जेवायचा कारण …………………………\n(i) आधीचे पेपर्स चांगले गेले होते.\n(ii) मावशीची परिस्थिती यथातथाच होती.\n‘गुरुजींवर’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.\nनिरंजन कोणावर श्रद्धा ठेवायचा\nचूक की बरोबर लिहा.\n(i) निरंजन मावशीच्या घरी प्रामाणिकपणे काम करायचा.\n(ii) गुरुजींचं वाक्य लक्षात ठेवून निरंजन खेळायला जायचा.\nकृती ३ : स्वमत\nगरीब विद्यार्थी मित्राला तुम्ही केलेली मदत स्पष्ट करा.\nअक्षय हा माझ्या बालपणापासूनचा मित्र. घरची परिस्थिती यथातथाच असून तो नेटाने शिकत आहे. दिवसभर स्वत: मोलमजूरी करून तो रात्रशाळेत शिकतो. माझी आई प्रत्येक सणवाराला त्याला जेवायला बोलावते. गोडधोड खाऊ घालते.\nमाझ्यासारखे त्याला कपडेही घेऊन देते. माझे वडील त्याची वर्षभराची फी भरतात. मी ही जमेल तेवढी त्याला अभ्यासात मदत करतो. त्याचे वडील वाहनचालक आहेत. माझ�� वडील त्यांनाच गाडी चालवण्यासाठी बोलावून पगार देतात.\nप्रश्न ३. पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.\nकृती १ : आकलन कृती\nएका वाक्यात उत्तरे लिहा.\n(i) शेवटची गाडी केव्हां जाते\nरात्री दोन वाजता शेवटची गाडी जाते.\n(ii) निरंजनला कशाचा राग येई\nलोकांच्या बेफिकीर प्रवृत्तीचा राग येई.\n(iii) निरंजनचे लक्ष कुठे गेले\nडाव्या बाजूस रुळाखाली पडलेल्या मोठ्या भगदाडाकडे निरंजनचे लक्ष गेले.\n(iv) निरंजनाच्या काय ध्यानी आले\nकुणीतरी काँक्रिट फोडून रेल्वेचे रुळ वेडेवाकडे करून ठेवल्याचे निरंजनच्या ध्यानी आले.\nघर होते + निरंजनच्या मावशीचे\nराग येई + लोकांच्या बेफिकीर प्रवृत्तीचा\nकंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.\n(i) आता ………………………… आल्याने रेल्वेचा छान पूल नदीवर आला. (मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, कोकण रेल्वे, हार्बर रेल्वे)\n(ii) या ………………………… जाणं-येणं सोपं झालं होतं. (मार्गामुळं, रस्त्यामुळं, वाटेमुळं, पुलामुळं)\nउताऱ्यानुसार वाक्यांचा क्रम लावा.\n(i) रात्री दोन वाजता शेवटची गाडी इथून जाते.\n(ii) प्रवाशांनी भरलेली नऊ पन्नासची गाडी येईल\n(iii) धाडधाड् आवाज करत दिमाखात पुलावरून जाईल\n(iv) निरंजनला आश्चर्य वाटलं.\n(i) धाधाड् आवाज करत दिमाखात पुलावरून जाईल.\n(ii) निरंजनला आश्चर्य वाटलं.\n(iii) रात्री दोन वाजता शेवटची गाडी इथून जाते.\n(iv) प्रवाशांनी भरलेली नऊ पन्नासची गाडी येईल.\nकृती २ : आकलन कृती\nखालील घटनांचे परिणाम लिहा.\n(i) आता नऊ पन्नासची गाडी येईल. – धाडधाड् आवाज करत दिमाखात पुलावरून जाईल.\n(ii) जर दगड बाजूला ठेवायचे विसरलात. – तर दुसरा ठेचकाळून जीवाला मुकेल.\nपूर्वीसारखे या नदीच्या पाण्यात उतरून चालत चालत नदी पार करावी लागत नाही कारण –\nआता कोकण रेल्वे आल्याने रेल्वेचा छान पूल नदीवर आला.\nयोग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा.\nनिरंजनला लोकांच्याया बेफिकीर प्रवृत्तीचा. …………………………\n(i) भयंकर संताप येई.\n(ii) भयंकर राग येई.\n(iii) भयंकर चिड येई.\n(iv) भयंकर आपुलकी वाटे.\nनिरंजनला लोकांच्या या बेफिकीर प्रवृत्तीचा भयंकर राग येई.\nकोण कोणास म्हणाले ते लिहा.\nचूक की बरोबर ते लिहा.\n(i) रात्री पाच वाजता शेवटची गाडी जाते.\n(ii) कोकण रेल्वे आल्याने रेल्वेचा छान पूल नदीवर आला.\nकृती ३ : स्वमत\nतुमच्या खबरदारीने भावी धोका टळला असा प्रसंग तुमच्या शब्दात मांडा.\nआम्ही सर्व मुले मे महिन्याच्या सुट्���ीत हिमाचलप्रदेशाच्या डोंगरात गिर्यारोहणासाठी गेलो होतो. नदीवरचा पूल ओलांडायचा होता. २५ जणांचा चमू घेऊन जाण्याची जबाबदारी माझ्यावर होती. निसर्ग सौंदर्य न्याहाळत सर्वजण पुलावरून जात असताना माझे लक्ष पुलाच्या पुढच्या टोकाकडे गेले. दोरखंडांनी बांधलेल्या पुलाचे एक दोरखंडी टोक तुटून गेले होते. प्रसंगावधान राखून मी सर्व मुलांना मागे जाण्याचे आदेश दिले. दुसऱ्या बाजूने उतरून गावकऱ्यांना सूचित केले. पूल ताबडतोब वापरण्यासाठी बंद करण्यात आला व मोठी मनुष्यहानी टळली.\nप्रश्न ४. खालील उताऱ्याच्या आधारे पुढील सूचनेनुसार कृती करा:\nकृती १: आकलन कृती\nखालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.\n(i) निरंजनने धावतच कोणाला गाठले\nनिरंजनने धावतच स्टेशनमास्तरांना गाठलं.\n(ii) निरंजनने स्टेशनमास्तरांना काय सांगितले\nनिरंजनने स्टेशनमास्तरांना पुलावरच्या खराब झालेल्या रूळांबद्दल सांगितले.\n(iii) निरंजनने कोणती आर्जवं केली\nनिरंजनने आर्जवं केली की, निदान जागा पाहून आल्याशिवाय तरी गाडी सोडू नका.\nकंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.\n(i) ………………………… इथून खूप दूर होतं. (गाव, स्टेशन, शहर, वाडी)\n(ii) ………………………… किलोमीटर तिथपर्यंत सांगायला जायचं तर परीक्षा बुडणार होती. (पाच-सहा, दोन-तीन, तीन-चार, सहा-सात)\n(४) कोष्टक पूर्ण करा.\nकृती २ : आकलन कृती\nखालील घटनांचे परिणाम लिहा.\nपरीक्षा बुडाली की – नापास\n(i) निरंजनने नेमकी जागा दाखवली.\n(ii) निरंजनने स्टेशनच्या दिशेने धाव घेतली.\n(iii) स्टेशनमास्तरांनी गाडी थांबवण्याचा आदेश दिला.\n(iv) निरंजन एकदम सावध झाला.\n(i) निरंजन एकदम सावध झाला.\n(ii) निरंजनने स्टेशनच्या दिशेने धाव घेतली.\n(iii) निरंजनने नेमकी जागा दाखवली.\n(iv) स्टेशनमास्तरांनी गाडी थांबवण्याचा आदेश दिला.\nयोग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.\n(i) निरंजनने क्षणभर विचार केला आणि\n(अ) स्टेशनच्या दिशेने धाव घेतली.\n(क) गाववाल्यांना बोलवायला गेला.\n(ड) शाळेत निघून गेला.\nनिरंजनने क्षणभर विचार केला आणि स्टेशनच्या दिशेने धाव घेतली.\n(ii) ………………………… लगेचच गाडी दीर्घकाळ थांबवण्याचा आदेश दिला आणि ते या घटनेचा पंचनामा करायला लागले.\nस्टेशनमास्तरांनी लगेचच गाडी दीर्घकाळ थांबवण्याचा आदेश दिला आणि ते या घटनेचा पंचनामा करायला लागले.\nचूक की बरोबर ते लिहा.\n(i) निरंजन स्टेशनात शिरला तेव्हा नऊ पन्नासची गाडी नुकतीच आली होती.\n(ii) निरंजनचे रेल्वेने फिरायचे स्वप्न पूर्ण होणार होते.\nकोण कोणास म्हणाले ते लिहा.\nकृती ३ : स्वमत\n‘भावनेपेक्षा कृती श्रेष्ठ’ या विचारांवर स्वमत प्रकट करा.\nआपल्याला मनात काय वाटते यापेक्षा जे वाटते ते विधायक काम प्रत्यक्ष केले पाहिजे. गरिबांना मदत करावीशी वाटते. अंधांना सहारा दयावासा वाटतो; ही भावना जपणे ठिक आहे पण प्रत्यक्ष कृती करणे त्यापेक्षा श्रेष्ठ आहे. आईला, आजीला, कामात मदत करणे, आजोबांची पिशवी उचलणे, बागकाम करून झाडांना पाणी घालणे इ. कितीतरी लहानमोठी कामे करण्यासारखी असतात, ती केली की मनाला समाधान मिळते म्हणून नुसतीच भावना मनात बाळगून अर्थ नाही तर कृती करणे महत्वाचे आहे. भावनेपेक्षा कृती केव्हाही श्रेष्ठच\nप्रश्न ५. पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.\nकृती १: आकलन कृती\n(i) अपघाताची पहिली खबर देणारा – निरंजन\n(ii) निरंजनचा फोटो काढणारे – वार्ताहर\nखालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.\n(i) निरंजनने धावत पुढे जाऊन कोणाचे पाय धरले\nनिरंजनने धावत पुढे जाऊन भडसावळे गुरुजींचे पाय धरले.\n(ii) निरंजनला सरकारी वसतिगृहात प्रवेश क्यायचं असे कोणी ठरवलं\nनिरंजनला सरकारी वसतिगृहात प्रवेश दयायचं असे जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवलं.\nकंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.\n(i) निरंजनचा ………………………… पेपर चुकला होता. (भूगोलाचा, गणिताचा, नागरिकशास्त्राचा, मराठीचा)\n(ii) हे बघ, शाळेचे सगळे ………………………… आलेत. (शिक्षक, विदयार्थी, अधिकारी, कर्मचारी)\nकृती २ : आकलन कृती\n(i) निरंजनचे कौतुक झाले कारण –\nरेल्वेचा मोठा अपघात त्याच्या चाणाक्षपणामुळे टळला होता.\nचूक की बरोबर लिहा.\n(i) निरंजनला वया पुस्तकांच्या खर्चासाठी शिष्यवृत्ती मिळणार नव्हती.\n(ii) गुरुजींनी निरंजनला हृदयाशी धरलं, तेव्हां साऱ्यांचेच डोळे पाणावले.\nनिरंजनचे खालील गुण दर्शवणारी कृती किंवा विचार व्यक्त करणारी वाक्ये शोधा.\n(i) ‘निरंजनच खरा नागरिक’ हे विधान तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.\nनिरंजन कष्टाळू व प्रामाणिक मुलगा होता. घरची, गोठ्यातली कामे करून अभ्यासातही हुशार होता. नागरिकशास्त्राच्या पेपरच्या दिवशी सकाळपासून अभ्यास करून तो वाराने जेवायला म्हणून देशमुखांकडे जात होता; पण पुलावर त्याने अघटितच पाहिले. कुणीतरी पुलाचे काँक्रीट फोडून रेल्वेचे रूळ वेडेवाकडे करून ठेवले होते. घातपात करण्याचा कट त्याच्या लक्षात आला. तो सावध झाला. गाडी येण्यापूर्वीच त्याने स्टेशनाकडे धाव घेतली. प्रसंग व धोका समजावून सांगितला. पंचनामा करण्यासाठी अधिकारी हजर झाले. संभाव्य धोका निरंजनामुळे टळला. केवळ पुस्तकी ज्ञान मिळवून गुण मिळवणे एवढेच मर्यादित ध्येय न ठेवता स्वार्थ बाजूस सारून त्याने सर्वांचा जीव वाचविला. खऱ्या नागरिकाचे कर्तव्य त्याने निभावले होते.\n‘खरा नागरिक’ हा पाठ लेखक ‘सुहास बारटक्के’ यांनी लिहिला आहे. या पाठात शालेय विषय केवळ अभ्यासायचे नसून आचरणात आणायचे असतात, हे ‘निरंजन’ या व्यक्तिरेखेतून स्पष्ट केले आहे.\nसल्ला – उपदेश – (advice)\nआल्हाददायक – सुखावह, सुखद – (pleasant)\nमोलाचे – उपयुक्त – (valuable)\nश्रद्धा – विश्वास – (belief)\nगोठा – गुरे बांधण्याची जागा – (cow shed)\nप्रगती – सुधारणा – (progress)\nउजळणी – मनन, चिंतन – (revision)\nबेफिकीर – निष्काळजी – (carelessness)\nजाणीवपूर्वक – मुद्दाम – (deliberately)\nप्रवृत्ती – मानसिकता – (attitude)\nबोगदा – डोंगराच्या पोटातून आरपार केलेला मार्ग – (a tunnel)\nभगदाड – जमिनीत, भिंतीत – (a large पडलेला खड्डा : uneven hole)\nक्षणभर – थोड्या वेळासाठी – (for a moment)\nघातपात – अपघात – (casualty)\nकट – कारस्थान – (plan)\nउपद्व्याप – कारभार – (fright work)\nकिंकाळ्या – कर्कश आवाज – (cheerfulness)\nस्फोट – ब्लास्ट – (blast)\nआर्जव – विनंती – (request)\nदीर्घकाळ – खूपवेळा – (a long time)\nपंचनामा – शहानिशा – (scrutiny)\nगांभीर्य – महत्त्व – (seriousness)\nचाणाक्ष – धूर्त, बुद्धिमान – (adroit)\nकौतुक – वाहवा, प्रशंसा – (appreciation)\nवार्ताहर – बातमीदार – (reporter)\nखास बाब – विशिष्ट गोष्ट – (special case)\nवसतिगृह – छात्रालय – (hostel)\nमोलाचा वाटणे – महत्वाचा वाटणे, उपयुक्त वाटणे\nवार लावून जेवणे – अगोदर ठरवल्याप्रमाणे दररोज एकेकाच्या घरी जेवायला जाणे.\nजीवाला मुकणे – मृत्यू पावणे\nहुरळून जाणे – आनंदी होणे\nकानठळ्या बसणे – अती मोठ्या आवाजाचा त्रास होणे\nकानात घूमणे – वारंवार तेच ऐकू येणे\nताब्यात देणे – हवाली करणे, सोपविणे\nहृदयाशी धरणे – प्रेमाने जवळ घेणे\nडोळे पाणावणे – आनंदाश्रू येणे\nयथातथा असणे – बेताचा असणे\nतथ्य वाटणे – अर्थ असणे\nमनोमन खूश होणे – मनात आनंद वाटणे\nहिरवंगार झाडासारखं Question Answer\nबीज पेरले गेले Question Answer\nस्वप्न करू साकार Question Answer (कविता)\nव्युत्पत्ती कोश Question Answer (स्थूलवाचन)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A8%E0%A5%87", "date_download": "2021-12-05T07:55:33Z", "digest": "sha1:AUR6LJ2NPJCE2GULF7XUKIITGK563CEP", "length": 3621, "nlines": 63, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "लष्करी वाहने - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nलष्करी वाहने ही युद्धाच्या परिस्थितीत वापरण्यासाठी बनवलेली अनेक भौगोलिक परिस्थितींमध्ये चालणारी, खास दणकट बांधणीची वाहने असतात. बहुदा डीझेल या इंधनाचा वापर यात होतो. या वाहनंची डीझेल इंजिने ही जास्त ताकदीचा टोला (टॉर्क) देवू शकतात तसेच यांचा पल्लाही लांब असतो. लष्करी मालवाहतूकीचे ट्रक मध्ये ही डीझेल चा वापर होतो.\n४.१ निर्यात करणारे देश\n४.२ आयात करणारे देश\nनिर्यात करणारे देशसंपादन करा\nआयात करणारे देशसंपादन करा\nया पानातील शेवटचा बदल ३ एप्रिल २०२० रोजी १२:३५ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/80598", "date_download": "2021-12-05T07:41:38Z", "digest": "sha1:NGX4PXPSDZZRIRPRXZRR5H2RVDNZJ4C2", "length": 24972, "nlines": 162, "source_domain": "www.maayboli.com", "title": "सोनल - भाग ७ | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /सोनल - भाग ७\nसोनल - भाग ७\nत्यादिवशी शाळेला कसलीतरी सुट्टी होती. त्यामुळे सोनल निवांत उठली. सकाळचे सात वाजून गेले होते. अजयला सकाळी सहा वाजताच टॉयलेटला जायचं असायचं. तेव्हा तो सोनलला हाक द्यायचा. पण आज त्याच्या खोलीतून कसलाच आवाज येत नव्हता. स्वतःचं आवरुन ती त्याच्यापाशी आली. तो शांत झोपलेला पाहून तिला आश्चर्य वाटलं. तिने त्याला हलवून जागं करण्याचा प्रयत्न केला. बेडच्या कडेला असलेला त्याचा हात खाली लोंबकळला. त्याचं शरीर थंड पडलं होत.\nसोनल ओरडली. पण तो केव्हाच हे जग सोडून निघून गेला होता.\nसोनलने अपार्टमेंट मधल्या पाचव्या मजल्या वरील डॉक्टर जोशी यांना कॉल करून बोलावून घेतले. डॉक्टर जोशींनी स्टेथोस्कोप लावून, नाडी पाहून नकारार्थी मान हलवली. तिने लगेच स्वप्नाला फोन लावून अजय गेल्याचं कळवलं. अर्ध्या तासात स्वप्ना आणि शरद येऊन पोहोचले. त्यांना पाहून तिला बराच धीर आला.\nतिने मेसेज टाकून अर्जुन ला ही बातमी कळवली आणि अजयच्या बहिणीला फोन लावला. दुःख व्यक्त करत अजयच्या बहिणीने, अजयच्या बाबांच्या हाती फोन दिला. त्यांना मोठाच धक्का बसलेला वाटत होता. फोनवर रडत ते म्हणाले,\n\"��वढं सगळं चांगलं असून सुद्धा, त्याच्या बेताल वागण्याने त्याचा जीव घेतला. सांभाळ पोरी स्वतःला... तुझ्यासाठी जीव तुटतो ग...\"\nबाबांची तब्येत फारशी बरी नसल्याने, ते प्रवास करू शकत नाहीत आणि त्यांना एकटे सोडून ती येऊ शकत नाही.असं बोलून, अजयच्या बहिणीने येण्यास असमर्थता व्यक्त केली.\nमेडिकल सर्टिफिकेट मिळवण्यापासून, विद्युतदाहिनी मध्ये नेऊन अंत्यसंस्कार करण्यापर्यंत सगळी सूत्रं शरद ने वेगाने हलवली. सोनलने या सगळ्या विधीं पासून मुलांना मुद्दामच दूर ठेवलं. नील खूप लहान होता आणि या सगळ्या गोष्टींचा त्याच्या कोवळ्या बालमनावर परिणाम होण्याची शक्यता होती. अजयचे दिवसवार न करता, तिने त्या ऐवजी एका अनाथ आश्रमाला त्याच्या नावाने देणगी दिली आणि उदक शांती चा विधी तेवढा घरात करवून घेतला.\nअजय गेल्याच्या संध्याकाळी अर्जुन सोबत तिचं फोनवर बोलणं झालं होतं. तो दहा बारा दिवसांनी तिला भेटायला मुंबईत येणार होता. चार दिवसांनंतर अदिती आणि अम्मा तिला भेटायला आल्या. अम्मांनी मायेने तिच्या पाठीवरून हात फिरवला. तिला भरून आलं.\n\"जेवढं शक्य होतं तेवढं सगळं केलं हो मी. आठवड्याभरात लिव्हर ट्रान्सप्लांट ठरलं होतं त्याचं. पण त्याआधीच तो गेला.\"\nडोळे पुसत सोनल बोलली.\n\"प्रयत्न करणं फक्त आपल्या हातात असतं बेटा. बाकी देवाची इच्छा...\"\nअम्मांनी तिचं सांत्वन केलं.\nदोन आठवड्यांनी अर्जुन मुंबईत आला. त्याच दिवशी संध्याकाळी तो तिला भेटायला आला. अर्जुनला पाहताच गेल्या काही महिन्यांपासून ओढवलेल्या या विचित्र आणि तणावपूर्ण परिस्थितीला एकटीने तोंड देणाऱ्या सोनल चा बांध फुटला. त्याच्या आश्वासक मिठीत तिच्या मनातले क्लेश, दुःख, तणाव सगळं वाहून गेलं. तिचं मन हलकं झालं.\nघरी आल्यावर अम्मा, अदिती आणि नारायण सोबत अर्जुन, सोनल बद्दलच बोलत होता. तिने अजयच्या शेवटच्या दिवसांत केलेली त्याची सेवा, त्याला लिव्हर डोनेट करण्याचा घेतलेला निर्णय, हे सगळं त्यानं सांगितलं. अम्मा शांत होत्या. त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.\nअर्जुन तीन दिवस मुंबईत होता. या तीन्ही दिवसांतील बहुतेक वेळ त्याने सोनल, तन्वी आणि नील सोबत व्यतीत केला. त्या तिघांना बाहेर जेवायला नेलं. मॉल मध्ये नेऊन मुलांना हवं ते घेऊन दिलं. मरीन ड्रायव्ह वर फिरायला नेलं. तीन दिवस कधी संपले कळलंही नाही. त्याच्या येण्याने तिचे आणि मुलांचे दिवस मजेत गेले.\nदुबई ला निघण्याच्या आदल्या दिवशी अर्जुन अम्माला म्हणाला,\n माझ्यावरचा राग अजून गेला नाही का \n\"नाही रे...मी कुठे रागवले तुझ्यावर \n\"मग माझ्यासोबत दुबईला केव्हा येते आहेस \n\"आता मी एकटी नाही येणार...\"\n\"माझ्या सुनेला सुद्धा सोबत घेऊन येईन.\"\n\"मी खूपदा सांगितलंय...मला सोनल शिवाय कोणाशीही लग्न करणे शक्य नाही.\"\n\"मग सोनल सोबतच लग्न कर ना...\"\n हे तू बोलते आहेस \n\"होय... मीच बोलतेय... सोनल मला सून म्हणून चालेल... एवढेच नाही, तर ती मला खूप आवडली आहे.\"\n\"पण मी तिच्याशी लग्न केलं तरीही, आमच्या सोबत राहशील ना \nअर्जुन अजूनही साशंक होता. त्याला वाटलं अम्मा, ती किंवा सोनल या दोघीं मधून कोणा एकीची निवड करायला सांगेल. त्याला त्याची अम्मा देखील तेवढीच प्रिय होती.\n\"होय अर्जुन...मी तुमच्यासोबत राहीन. सोनल मोठी गुणाची मुलगी आहे. हे तिला भेटल्यावर मला कळलं. नाइलाजाने ती नवऱ्याला सोडून आली. पण छळ करणाऱ्या नवऱ्याची देखील शेवटी तिने कर्तव्य भावनेने सेवा केली. एवढेच नाही तर त्याला लिव्हर डोनेट करायला देखील तयार झाली. ती एक असाधारण स्त्री आहे. अशी स्त्री सून म्हणून मिळणं हे मी माझं भाग्य समजते.\"\nअर्जुन ने अत्यानंदाने अम्माला मिठी मारली. अदिती आणि नारायण तो आनंद सोहळा पाहून सद्गदित झाले. ही आनंदाची बातमी कधी एकदा सोनलला सांगतो, असं अर्जुनला होऊन गेलं.\nसंध्याकाळ झाली होती. तन्वी, नील शेजारच्या बिल्डिंगमधल्या धृव च्या वाढदिवसाला गेले होते. डोअरबेल वाजली. तिनं आयहोल मधून पाहिलं. अर्जुन आला होता. तिने दार उघडलं. घाईने आत येऊन अर्जुनने दार बंद केलं आणि अत्यानंदाने तिच्या कमरेभोवती हात वेढून, तिला उचलून घेतलं.\n\"अरे काय करतो आहेस अर्जुन \n\"आज मी खूप खूप खुश आहे... विचार...का \n\" तिनं हसून विचारलं.\n\"अम्मा आपल्या लग्नाला तयार झालीय सोनल...तिला तू पसंत आहेस...\"\n\"हो...एवढंच नाही... तुझं खूप कौतुक करत होती ती...\" \"माझं कौतुक करण्यासारखं काय आहे पण फार बरं झालं... त्या तयार झाल्या...\"\nतिचा चेहरा दोन्ही हातांत घेऊन तिच्या डोळ्यांत पहात अर्जून ने विचारलं.\n\"तिच्या गालांवर चे अर्जुन चे हात हातात घेत सोनल म्हणाली,\n\"इतक्यात आपण लग्न नको करायला...\"\n\"अर्जुन लोक काय म्हणतील याचा मी कधीच विचार केला नाही. पण मला थोडी उसंत हवी आहे. मुंबईत येऊन फक्त आठ महिने झालेयत. पण या अल्प काळात किती उलथापालथ झालीय आयुष्यात याचा मी कधीच विचार केला नाही. पण मला थोडी उसंत हवी आहे. मुंबईत येऊन फक्त आठ महिने झालेयत. पण या अल्प काळात किती उलथापालथ झालीय आयुष्यात विचार करून डोकं गरगरायला लागतं. चार-सहा महिने जाऊ दे... मग बघूया... चालेल ना विचार करून डोकं गरगरायला लागतं. चार-सहा महिने जाऊ दे... मग बघूया... चालेल ना \nअर्जुनचा उत्साह मावळला. पण थोडा विचार केल्यावर त्याला सोनलचं म्हणणं पटलं.\n\"काही हरकत नाही सोनल...Take your time... तुझ्यासाठी इतकी वर्षं वाट पाहिलीय... अजून चार-सहा महिने...\"\n\"किती समजून घेतोस मला \n\"सोनल....माझं जीवापाड प्रेम आहे तुझ्यावर. लग्न कधीही झालं तरी त्यात काही फरक पडणार नाही. तु म्हणशील तेव्हाच आपण लग्न करू.\"\nभावनावेगाने ती त्याला बिलगली. त्याने तिला घट्ट मिठीत घेतलं. त्याचे दोन्ही हात तिच्या पाठीवरून फिरत होते. तिच्या चेहऱ्याजवळ आपला चेहरा नेऊन त्याने तिच्या ओठांवर ओठ टेकले आणि तिच्या ओठांचं दीर्घ चुंबन घेतलं. बेभान होऊन तो तिच्यावर चुंबनांचा वर्षाव करत होता. त्याच्या प्रेमाच्या भरतीत वाहून जाण्याआधीच तिने स्वतःला मोठ्या संयमानं सावरलं. स्वतःच्या मर्यादांचं तिला भान आलं. त्याला आपल्यापासून दूर करत ती म्हणाली,\n\"नको...लग्नाआधी हे ठीक नाही..\"\nतिचा निरोप घेऊन तो निघाला.\nअजय ला जाऊन तीन महिने उलटले. सोनल आणि मुलांचं रुटीन पूर्वपदावर आलं. आठवड्यापूर्वीच ती पुण्याला जाऊन आली होती. अजयचे पीएफ, ग्राच्युएटी आणि इन्शुरन्स चे पैसे तिने शरद च्या सल्ल्याने मुलांच्या नांवे योग्य त्या प्रकारे गुंतवले. पुण्यातील त्यांचा फ्लॅट तिने ओळखीच्या इस्टेट ब्रोकर द्वारे अकरा महिन्यांच्या लीजवर भाड्याने दिला. या सगळ्या कामात तिला अजयचे वरिष्ठ जोग साहेबांची खूप मदत झाली.\nआता सोनल बरीच स्थिरावली होती. अल्प कालावधीत घडून गेलेल्या आयुष्यातील घडामोडींकडे त्रयस्थपणे पाहायला शिकली होती. अर्जुन ची कमी तिला जाणवू लागली होती. तसा तो अजय गेल्यापासून महिन्या दोन महिन्यात वीकेण्डला मुंबईत तिला भेटायला यायचा. पण तेवढं तिला पुरेसं वाटत नव्हतं. एक दिवस त्याच्याशी व्हिडिओ कॉल वर बोलताना तिने लग्नाला तयार असल्याचं सांगितलं. हर्षभरित होऊन त्यानं व्हिडिओ कॉल वरच तिचं चुंबन घेतलं.\nपुढच्या वीकेण्डला दोन-तीन दिवसांसाठी अर्जुन मुंबईत आला, तेव्हा सर्वांच्या संमतीने दोन महिन्यांनंतर ची तारीख ठरली. लग्न अगदी साधं, वैदिक पद्धतीने करायचं ठरलं. सोनलने स्वप्ना, शरद ला तिच्या लग्नाबद्दल सांगितलं. त्यांना खूप आनंद झाला. तिच्या सोहम दादा ला तिने फोन करून अर्जुन बद्दल सांगितलं आणि लग्नाची तारीख कळवली.\nदादा, बायको-मुलांना घेऊन लग्नाच्या पंधरा दिवस आधीच आला. दादा जेव्हा अर्जुनला भेटला, तेव्हा त्याच्या व्यक्तिमत्व आणि हुशारीमुळे खूप प्रभावित झाला.\n\"सोनल, तुझ्या बाबतीत आता मी पूर्ण निश्चिंत आहे. तन्वी, नील दोघांना बोर्डिंग स्कूल ला टाकायचं ठरवलं आहेस का\nत्याने सोनलला विचारलं. ती काही बोलण्या अगोदरच अर्जुन म्हणाला,\n तन्वी, नील आता सोनलचीच नाही तर माझी देखील मुलं आहेत. सोनल ला मी त्यांच्यासह स्वीकारलं आहे. ते दोघंही आमच्या सोबतच राहतील.\"\nत्याचं बोलणं ऐकून दादा चे डोळे त्याच्याबद्दलच्या कृतज्ञतेने भरून आले. दिसायला उमदा आणि उच्चशिक्षित अर्जुन मनानेही तेव्हढाच सुंदर आहे, हे त्याला जाणवलं.\nअर्जुन - सोनलचं लग्न साध्या समारंभात पार पडलं. अर्जुन कडची अम्मा, अदिती, नारायण आणि काही मित्रमंडळी लग्नाला हजर होती. सोनल कडून दादा आणि त्याचे कुटुंबीय, स्वप्ना, शरद एवढेच लोक होते. लग्नाच्या दिवशी तनवी आणि नील नवे कपडे घालून खुशीत मिरवत होते.\nआज अर्जुन - सोनल, अम्मा आणि तन्वी, नील ला सोबत घेऊन दुबईला जाण्यासाठी निघाले होते. विमानाने उड्डाण केलं, त्यासोबतच त्यांच्या भविष्यातील सुखी संसाराच्या सुंदर स्वप्नांनी भरारी घेतली. विमानाच्या सीटवर बसलेली ती दोघं एकमेकांचा हात हातात घेऊन, एकमेकांचं डोळ्यांत हरवले आणि अर्जुनच्या मनात शब्द उमटले.\nतेरी आंखे दिखाती है...हमे सपनें सीतारो के...\nतेरे होठों पे लिखा है...जो तुम बोले इशारों में...\nलम्हा लम्हा दूरी यूं पिघलती है...\nजाने किस आग मे ये शबनम जलती है...\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/mp-pritam-munde", "date_download": "2021-12-05T08:48:44Z", "digest": "sha1:HXSH7ZYBWQDN2B6EJ4FPLCTMFP4BO73Z", "length": 17251, "nlines": 256, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\n‘नाचता येईना, अंगण वाकड���’ अशी सरकारची अवस्था, प्रीतम मुंडेंची टीका, ओबीसी आरक्षणावरुन घणाघात\nभाजपच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. स्वत:चा दोष दाखवण्यासाठी केंद्राकडे बोट दाखवण्याचं काम राज्य सरकार करतं. ओबीसींचे राजकीय आरक्षण घालवण्याचे ...\nधनंजय मुंडेंच्या ‘त्या’ वक्तव्याकडे निव्वळ विनोद म्हणून पाहते, खासदार प्रीतम मुंडेंचा टोला\nअन्य जिल्हे3 months ago\nतत्कालीन फडणवीस सरकारनं केवळ घोषणा केली. मात्र, आम्ही मराठवाड्याच्या जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलो आहोत, असं वक्तव्य बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केलं होतं. त्यावर ...\nप्रीतम मुंडे म्हणाल्या, जो तो उठतो मराठा आरक्षणाबद्दलच बोलतो, आता संभाजीराजेंचं पहिल्यांदाच उत्तर\nखासदार प्रीतम मुंडे यांनी मराठा आणि ओबीसी आरक्षणाबाबत लोकसभेत केलेल्या भाषणावरुन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी टीका केली आहे. ...\n‘एमपीएससी’ आयोगावर एकाच जातीचे लोक कसे प्रीतम मुंडेंचा थेट लोकसभेतून ठाकरे सरकारला सवाल\nआज यांना ठराविक समाजाचाच कळवळा येत आहे, त्यांना ओबीसींशी काहीच देणंघेणं नाही का ओबीसींना फक्त आपण आपली व्होट बँक म्हणूनच वापरणार आहोत का ओबीसींना फक्त आपण आपली व्होट बँक म्हणूनच वापरणार आहोत का\n..तर आपण गोपीनाथ मुंडेंचा वारसा चालवत आहात हे सिद्ध होईल, ओबीसी आरक्षणावरुन धनंजय मुंडेंचा प्रीतम मुंडेंना टोला\nअन्य जिल्हे5 months ago\nप्रीतम मुंडेंच्या या टीकेला आता मंत्री धनंजय मुंडे यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. धनंजय मुंडे यांनी प्रीतम मुंडे यांना केंद्र सरकारकडून आरक्षण टिकवण्याचं आव्हान दिलं ...\nविनायक मेटेंनी कोणतीही भूमिका घेऊ द्या, काहीही फरक पडत नाही : प्रीतम मुंडे\nताज्या बातम्या2 years ago\nमेटे आता नव्याने त्यांची भूमिका मांडणार आहेत. पण मेटेंच्या भूमिकेचा आम्हाला काहीही फरक पडत नाही, अशी प्रतिक्रिया खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी दिली. ...\nलोकसभेत प्रीतम मुंडेंचं मराठा आरक्षणावर मराठीत भाषण\nताज्या बातम्या2 years ago\nशिक्षक केडर आरक्षण विषयावर बोलताना संसदेत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंही अभिनंदन केलं. शिवाय पुन्हा एकदा ओबीसीच्या जनगणनेची मागणी केली आणि ओबीसींच्या रिक्त असलेल्या जागा ...\nगोपीनाथ मुंडेंनी 9 वर्षांपूर्वी मांडलेला मुद्दा प्रीतम मुंडेंनी पुन्हा उचलून धरला\nताज्या बातम्या2 years ago\nएनईपीमध्ये हिंदी, इंग्रजी आणि प्रादेशिक भाषेचा समावेश असेल. त्यासोबतच आपल्या संस्कृतीचा समावेश असलेल्या उर्दू भाषेचाही काही विचार आहे का, असा प्रश्न त्यांनी संबंधित मंत्रालयाला केला. ...\nAurangabad | औरंगाबादमध्ये गाडीत प्रवासी भरण्यावरुन वाहन चालकांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी\nOmicron | दिल्लीत सापडलेला ओमिक्रॉन रुग्ण टांझानियामधून आल्याची माहिती\n, काय करावं आणि काय नाही; डॉ. भोंडवेंनी दिला सल्ला\nAurangabad | औरंगाबादमध्ये कोल्ड्रिंक्सची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात, नागरिकांनी पळवले बॉक्स\nसाहित्य संमेलनाचा आज पवारांच्या उपस्थितीत समारोप\nअवकाळी पावसानंतर डोंबिवलीत दाट धुक्याची चादर, हवेत गारवा\nताज्या बातम्या2 hours ago\nभाजपनंच 180 एमएलटी पाणीकपात पुणेकरांना सहन करायला लावली, जयंत पाटलांचं फडणवीसांना प्रत्युत्तर\nबीडमध्ये आगार प्रशासनाकडून आंदोलन उधळून लावण्याचा प्रयत्न; महिला कर्मचाऱ्यांना आश्रू अनावर\nJalana | नागरिकांनी कोव्हिड संदर्भातील नियम आणि सूचनांचं पालन करावं, राजेश टोपेचं आवाहन\nओमिक्रॉनबाधित रुग्ण महाराष्ट्रात आला तेव्हा विमानतळावर RTPCR सुविधा नव्हती – प्रदीप आवटे\nKiara Advani| रास्पबेरी पिंक लेहेंगा परिधान करुन कियारा अडवाणीने लावली इंटरनेटवर आग , लेहेंग्याची किंमत ऐकून अवाक व्हाल\nफोटो गॅलरी1 hour ago\nTravel Special : लग्नाआधी मित्रांसोबत चिल करायचंय मग ‘या’ खास ठिकाणी बॅचलर पार्टी करा\nFace Pack : हिवाळ्यात ‘हे’ घरगुती फेसपॅक त्वचेवरील चमक वाढवण्यास मदत करतील\nRasika Sunil Honeymoon | मालदिवच्या निळ्याशार समुद्रात रसिका सुनीलचे निवांत क्षण\nफोटो गॅलरी3 hours ago\nWinter Food : हिवाळ्यात दररोजच्या आहारामध्ये ‘या’ पदार्थांचा समावेश करणे फायदेशीर\nलाईफस्टाईल फोटो3 hours ago\nLavender Oil : निरोगी त्वचेसाठी अशा प्रकारे लॅव्हेंडर तेलाचा वापर करा, वाचा\nWinter Care : कोरडेपणामुळे चेहरा निस्तेज झाला आहे तर ‘हे’ घरगुती उपाय फायदेशीर\nChandra Darshan 2021: सूर्यग्रहणानंतरचे चंद्रदर्शन तुमचे नशीब बदलून टाकेल\nMars Transit Zodiac | आता वाईट काळ संपलाच म्हणून समजा , मंगळ ग्रह दिशा बदलणार, 4 राशींचे नशीब पालटणार\nफोटो गॅलरी18 hours ago\n4 Dec 2021 Surya Grahan 2021 Photos | वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाचे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल “हिरा है सदा के लिए”\nIND vs NZ : शुभमन गिलचा खणखणीत चौकार, वानखेडेवर ‘सचिन…सचिन…���चा जयघोष, पाहा नक्की काय झालं\nAurangabad | औरंगाबादमध्ये गाडीत प्रवासी भरण्यावरुन वाहन चालकांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी\nStudy Room Vastu | मुलांचं अभ्यासात मन लागत नाही मग वास्तुत हे बदल नक्की करा\nATM कार्ड घरीच विसरलात, बँक ऑफ बडोदाकडून कार्डशिवाय पैसे काढण्याची सुविधा, पण कशी\nPandu Marathi Movie: ‘पांडू’च्या कलाकारांकडून कोरोना नियमांचा भंग, रिपाइंची गुन्हे दाखल करण्याची मागणी\nOmicron | दिल्लीत सापडलेला ओमिक्रॉन रुग्ण टांझानियामधून आल्याची माहिती\nNagpur Jobs | आयटीतील विद्यार्थ्यांना आले सुगीचे दिवस, अभियांत्रिकी महाविद्यालयांत मुलाखती\nआठ वर्षात 12 महिलांना लग्नाचं आमिष, मुंबईतील भामट्याला अटक\nपक्ष बांधणीसाठी कधी बैलगाडीतून तर कधी घोड्यावरून; आशिष शेलारांच्या घोडदौडीने भाजपला बळ, मुंबईत सलग दुसऱ्यांदा शेलारांचा करिश्मा चालणार\nदत्तात्रय भरणेंची संवेदनशीलता, अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले, जखमीला पाठवलं रुग्णालयात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%A1%E0%A5%89%E0%A4%9F-%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%AE/", "date_download": "2021-12-05T07:17:35Z", "digest": "sha1:IHFGFBS3TUQP27X56KDY5UYZ3ZYWC5B3", "length": 8446, "nlines": 145, "source_domain": "policenama.com", "title": "इन्व्हेस्टिंग डॉट कॉम Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune Crime | पुण्याच्या आंबेगावातील खून प्रकरणातील ‘फरारी’ बीडमधून अटकेत;…\nACP Gajanan Tompe | पुण्यातील कोथरूड विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त गजानन टोम्पे यांची…\nPune ACP Transfers | पुण्यातील 6 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या \nGold Price Today MCX : डॉलरमध्ये घसरण सोन्याला झळाळी, सोन्याचे दर 50 हजारांचा टप्पा गाठण्याची…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - सोन्या चांदीच्या दरात लग्नसराईच्या काळामुळे चढउतार सुरुच आहे. आज (गुरुवार) रुपयाच्या तुलनेत डॉलरची घसरण झाल्यामुळे सोन्याच्या दरामध्ये वाढ होताना दिसत आहे. आरबीआयने केलेल्या घोषणेनंतर शेअर बाजार आज थंड आहे. रुपया…\n मुकेश अंबानीची मुलगी ईशानं 3…\nPooja Hegde | पूजा हेगडच्या बिकिनीतील हॉट फोटोनं सोशल…\nMiesha Iyer | मायशा अय्यर आणि ईशान सेहगालचा हाॅटेलच्या…\nSanjeeda Shaikh | संजीदा शेखच्या ट्रांस्पेरेंट ब्रालेट नंतर…\nST Workers Strike | आंदोलनस्थळी भोवळ येऊन पडलेल्या एसटी…\nPune Crime | पुण्याच्या आंबेगावातील खून प्रकरणातील…\nRamnath Kovind | रायगडावर हेलिकॉप्टर उतरवण्यास शिवप्���ेमींचा…\nDevendra Fadnavis | काँग्रेस वगळून देशात आघाडी करण्याला शरद…\nPune Crime | पुण्याच्या आंबेगावातील खून प्रकरणातील…\nACP Narayan Shiragavkar | सहाय्यक पोलिस आयुक्त नारायण…\nACP Gajanan Tompe | पुण्यातील कोथरूड विभागाचे सहाय्यक पोलिस…\nPune ACP Transfers | पुण्यातील 6 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या…\nLink PAN to LIC Policies | LIC ने आपल्या ग्राहकांसाठी आणली…\nअवघे 7 हजार देऊन खरेदी करा जास्त मायलेजच्या TVS Sport चे…\nPune Crime | पुण्यात PMPML बस आदळल्याने प्रवाशाच्या मणक्यात…\nNew Wage Code | वेतन वाढीच्या आनंदावर ‘टाच’…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nPune Crime | पुण्याच्या आंबेगावातील खून प्रकरणातील ‘फरारी’ बीडमधून…\nGulam Nabi Azad | अमरिंदर सिंग यांच्यानंतर गुलाम नबी…\nBooster Dose | भारतात बूस्टर डोस मिळणार\nKVP | ‘ही’ योजना शेतकर्‍यांसाठी अतिशय खास, यामध्ये थेट…\nPune Crime | पुण्यातील नामांकित सराफांना गंडा, महिला CCTV मध्ये कैद;…\nOmicron Covid Variant | 5 वर्षांपेक्षा लहान मुलांना टार्गेट करतोय ‘ओमिक्रॉन व्हेरिएंट’; डॉक्‍टरांचा दावा\nBJP MLA Ashish Shelar | ‘महाराष्ट्रात ‘गब्बर’ सारखा कारभार सुरू, 34 कोटींचा भूखंड पळवून बिल्डरच्या…\nLink PAN to LIC Policies | LIC ने आपल्या ग्राहकांसाठी आणली विशेष ऑफर, परंतु अगोदर करावे लागेल ‘हे’ महत्वाचे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://anandghare2.wordpress.com/2010/10/28/%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2021-12-05T09:05:45Z", "digest": "sha1:RGUEEKZS5WZXYQV4S3I7IOLMU3NMA7DC", "length": 25025, "nlines": 133, "source_domain": "anandghare2.wordpress.com", "title": "देदीप्यमान भारतीय स्त्रीरत्ने – भाग १ | निवडक आनंदघन", "raw_content": "\nआजीचे घड्याळ (कालगणना) (3)\nकला आणि कलाकार (6)\nराणीचे शहर लंडन (6)\nबोलू ऐसे बोल (11)\nविज्ञान आणि तंत्रज्ञान (86)\nचीन चिनी चायनीज (5)\nसाहित्य आणि साहित्यिक (20)\nविठ्ठला तू वेडा कुंभार (6)\nदेदीप्यमान भारतीय स्त्रीरत्ने – भाग १\nमी चार वर्षांपूर्वी ही लेखमाला लिहिली होती. यातील सारीच रत्ने ऐतिहासिक असल्याने आजसुध्दा ती तितकीच देदीप्यमान आहेत. श्रीमती मित्रा देसाई यांनी लिहिलेली मूळ इंग्रजी लेखमाला याहू ३६० वरून पिरसारित झाली होती. ते संकेतस्थळ आता बंद झाले असल्यामुळे आता ते मूळ लेख मात���र उपलब्ध नाहीत.\nनवरात्रानिमित्त कोणी नवदुर्गेची आराधना केली असेल तर कुणी नवचंडीची. कोणी नऊ दिवस व्रतस्थ राहिले असतील तर कोणी गर्बा दांडिया रास खेळून धमाल केली असेल. ब्लॉगर्सनी सुध्दा या निमित्ताने आपआपल्या ब्लॉगवर सुध्दा विविध गोष्टी लिहिल्या. त्यात श्रीमती मित्रा देसाई यांचे लिखाण मला वैशिष्ट्यपूर्ण वाटले. त्यांनी आपल्या इंग्रजी लेखांत नऊ देदीप्यमान भारतीय स्त्रीरत्नांचा थोडक्यात परिचय करून दिला आहे. त्यांचा ऋणनिर्देश करून व अनुमति घेऊन मी ही मालिका मराठीमध्ये आणीत आहे. मित्राताईंच्याच शब्दात सांगायचे झाले तर ज्यांनी या ना त्या प्रकारे तत्कालीन समाजामध्ये परिवर्तन घडवून आणले, ज्या आपल्या तत्वासाठी सशक्तपणे व खंबीरपणे उभ्या राहिल्या आणि ध्येयपूर्तीच्या मार्गावर ज्यांनी खूप दूरवर पल्ला गाठला असा अनेक थोर महिलांमधून त्यांनी नऊ चमकत्या तारका निवडल्या आहेत. या थोर महिलांच्या कांही विचारांबद्दल मतभेद असतील, त्यांच्या कांही कृती विवादास्पद ठरल्या असतील पण त्यांच्या असामान्य कर्तृत्वाबद्दल मात्र सर्व लोक सहमत होतील असे मला वाटते. माझा लेख हे मूळ इंग्रजी लेखाचे शब्दशः भाषांतर असणार नाही पण त्यातील आशय या रूपांतरामध्ये आणण्याचा माझा प्रयत्न आहे.\n१. कोल्हापूरच्या राणी ताराबाई ( १६७५-१७६१)\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्युनंतर मोगल बादशहा औरंगजेब सर्व शक्तीनिशी महाराष्ट्रावर चालून आला. त्याने मोगल साम्राज्याच्या अफाट सैन्यसामर्थ्याच्या जोरावर महाराष्ट्रातील प्रमुख शहरे आणि राजधानी रायगडासह महत्वाचे किल्ले काबीज केले आणि प्रत्यक्ष संभाजीराजांना पकडून त्याना देहांताची शिक्षा दिली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजाचे धाकटे पुत्र राजाराममहाराज प्रतिकारासाठी पुढे सरसावले. शस्त्रास्त्रांनी सुसज्ज अशा विराट मोगल सेनेशी समोरासमोर टक्कर देणे मराठ्यांना त्या वेळेस शक्य नव्हते. पण खेड्यापाड्यातून आणि रानावनातून विखुरलेल्या मराठी शूर शिपायांनी गनिमी काव्याने लढाई सुरू ठेऊन व वारंवार अचानक छापे मारून मोगलांना जर्जर केले आणि ग्रामीण भागांत आपले वर्चस्व अबाधित ठेवले. कांही वर्षे मराठा साम्राज्याची धुरा समर्थपणे सांभाळल्यानंतर सन १७०० च्या सुमारास राजाराममहाराज निधन पावले. त्याच सुमारास त्या ��ेळची सातारा ही मराठ्यांची राजधानीसुध्दा मोगलांनी आपल्या ताब्यात घेतली. यामुळे मराठी साम्राज्य आता निर्नायकी होऊन नष्ट होते की काय अशी भीती पडली होती. या खडतर प्रसंगी त्यांची पत्नी राणी ताराबाई खंबीरपणे नेतृत्वपदावर उभ्या राहिल्या. आपले लहानगे पुत्र द्वितीय संभाजी राजे यांना राज्यावर बसवून त्यांच्या नांवाने ताराराणी यांनी राज्याची सर्व सूत्रे आपल्या हातात घेतली आणि मोगलांचा प्रतिकार जोमाने चालू ठेऊन त्यांना जेरीस आणले. इतकेच नव्हे तर मोगलांच्या ताब्यातील माळव्यापर्यंत मराठ्यांनी धडक दिली. मराठ्यांमध्ये आपआपसांत कलह लावून देण्याच्या हेतूने मुत्सद्दी मोगलांनी संभाजी राजांचे पुत्र शाहू महाराज यांना पुढे आणले. तत्कालिन प्रथेप्रमाणे राजपदाचे ज्येष्टपण त्यांना मिळाले व मराठ्यांच्या प्रमुख सेनानींनी त्यांचे नेतृत्व स्वीकारले. परंतु महत्प्रयासाने मिळवलेला आपला अधिकार असा सुखासुखी सोडायला ताराराणी तयार झाल्या नाहीत. मराठा साम्राज्याचा कांही भाग ताब्यात घेऊन त्यांनी १७१३ साली कोल्हापूरला वेगळी राजधानी व दुस-या मराठा राज्याची स्थापना केली व मुख्य मराठा महाराजाबरोबर सलोख्याचे संबंध ठेऊन शेवटपर्यंत तेथे उत्तम प्रकारे राज्य केले.\n२. अहिल्याबाई होळकर (१७२५-१७९५)\nमाणकोजी शिंदे यांच्या धनगर कुटुंबामध्ये जन्मलेल्या अहिल्याबाई यांनी इंदूर व आसपासच्या प्रदेशावर १७६७ ते १६९५ या काळांत राज्य केले. या काळात इंदूर हे माळवा भागातील एक समृध्द शहर बनले. त्यांच्या तीस वर्षांच्या यशस्वी कारकीर्दीमध्ये त्यांनी जी कार्ये साध्य करून दाखवली त्याबद्दल दुस-या कुठल्याही स्त्रीनेत्याला मिळाले नसेल इतके प्रेम व आदर त्यांना प्रजेकडून प्राप्त झाला. उत्तर भारतात तर त्या अहिल्यादेवी या नांवाने प्रसिध्द आहेत. त्यांचे श्वशुर मल्हारराव होळकर यांच्या तालिमीत तरबेज झालेल्या अहिल्यादेवींची अठराव्या शतकातील राजवट कल्याणकारी व परिणामकारक अशा राजसत्तेचा एक आदर्श मानला जातो. त्याशिवाय युध्दभूमीवर आपल्या सैनिकांचे योग्य प्रकारे नेतृत्व करण्याच्या कलेत सुध्दा ती पारंगत होती. ती स्वतः आघाडीवर राहून प्रत्यक्ष उदाहरणाने मार्गदर्शन करीत असे. त्या काळी प्रचलित असलेल्या गोषा पध्दतीला न जुमानता ती दररोज उघडपणे प्रजेसमोर येऊन ��्यांचे म्हणणे ऐकून घेत असे. तिच्यासमोर आपले गा-हाणे मांडण्यास कोणालाही मज्जाव नव्हता. तिने विधवा स्त्रियांना त्यांच्या नव-यांच्या संपत्तीवर हक्क दिला, तसेच दत्तक पुत्र घेण्याचा अधिकारही. यामुळे त्यांचे जीवन अधिक सुसह्य व सुरळीत बनले. तिने कित्येक कुशल कारागीर व विद्वज्जनांना आश्रय दिला, अनेक लोकोपयोगी इमारती बांधल्या आणि काशी विश्वनाथ व गया येथील विष्णुपद मंदिर या सारख्या जुन्या हिंदू देवळांचा जीर्णोध्दार केला.\n३. झांशीची राणी लक्ष्मीबाई (१८३४-१८५८)\nमहान भारतीय स्त्रियांचा गौरव झाशीच्या राणी लक्ष्मीबाईच्या नांवाचा उल्लेख केल्याशिवाय पूर्ण होऊच शकणार नाही इतके हे नांव सुप्रसिध्द आहे. “रे हिंदबांधवा थांब या स्थळी अश्रु दोन ढाळी ही पराक्रमाची ज्योत मावळे इथे झाशीवाली ही पराक्रमाची ज्योत मावळे इथे झाशीवाली” आणि “बुंदेले हरबोलोंके मुँह हमने सुनी कहानी थी” आणि “बुंदेले हरबोलोंके मुँह हमने सुनी कहानी थी खूब लडी मर्दानी वह तो झांशीवाली रानी थी खूब लडी मर्दानी वह तो झांशीवाली रानी थी” यासारखी अजरामर गीते लोकांच्या ओठावर आहेत. सामान्य ब्राम्हण कुटुंबात जन्मलेल्या लक्ष्मीबाईने झाशीच्या राजा गंगाधरराव यांचेबरोबर विवाह केला. लहानपणीच तिने घोडदौड, दांडपट्टा, तलवारबाजी अशासारख्या मर्दानी खेळांचे शिक्षण घेऊन त्यात विशेष प्राविण्य संपादन केले होते. या कौशल्याचा तिला प्रत्यक्ष जीवनात चांगलाच उपयोग झाला. तिला झालेला मुलगा दुर्दैवाने दगावल्यानंतर तिने व तिच्या पतीने दामोदरराव याला दत्तक घेऊन झाशीच्या गादीचा वारस बनवला होता. तरीही राजे गंगाधरराव यांच्या निधनानंतर तेंव्हाचे ब्रिटिश गव्हर्नर जनरल डलहौसी यांनी या दत्तकविधानाची मंजूरी नाकारली व झांशीचे संस्थान अनौरस ठरवून ब्रिटिश राज्यात खालसा करायचा हुकूम दिला. पण ब्रिटीशांचा हा निर्णय न मानता “मेरी झाँसी नही दुँगी” यासारखी अजरामर गीते लोकांच्या ओठावर आहेत. सामान्य ब्राम्हण कुटुंबात जन्मलेल्या लक्ष्मीबाईने झाशीच्या राजा गंगाधरराव यांचेबरोबर विवाह केला. लहानपणीच तिने घोडदौड, दांडपट्टा, तलवारबाजी अशासारख्या मर्दानी खेळांचे शिक्षण घेऊन त्यात विशेष प्राविण्य संपादन केले होते. या कौशल्याचा तिला प्रत्यक्ष जीवनात चांगलाच उपयोग झाला. तिला झालेला मुलगा दुर्��ैवाने दगावल्यानंतर तिने व तिच्या पतीने दामोदरराव याला दत्तक घेऊन झाशीच्या गादीचा वारस बनवला होता. तरीही राजे गंगाधरराव यांच्या निधनानंतर तेंव्हाचे ब्रिटिश गव्हर्नर जनरल डलहौसी यांनी या दत्तकविधानाची मंजूरी नाकारली व झांशीचे संस्थान अनौरस ठरवून ब्रिटिश राज्यात खालसा करायचा हुकूम दिला. पण ब्रिटीशांचा हा निर्णय न मानता “मेरी झाँसी नही दुँगी” अशी घोषणा करून ती त्यासाठी लढायला सज्ज झाली. त्याच वेळी भारतात सन १८५७ च्या स्वातंत्र्ययुध्दाच्या ज्वाळा भडकल्या होत्या. राणी लक्ष्मीबाईने नानासाहेब पेशवे, तात्या टोपे आदि इतर नेत्यांशी संपर्क साधून आपल्या सैन्यासह त्या युध्दाच्या धुमश्चक्रीमध्ये उडी घेतली व त्या महासंग्रामांत मोठी महत्वाची कामगिरी बजावली. या लढाईत तिने असीम शौर्य, धडाडी, नेतृत्व व कौशल्य यांचा प्रत्यय आणून दिला परंतु त्यांत झालेल्या जखमा जिव्हारी लागल्यामुळे त्यातच तिचे प्राणोत्क्रमण झाले. देशासाठी तिने आपल्या प्राणाचे बलिदान दिले.\nFiled under: व्यक्तीचित्रे |\n« विजयादशमी देदीप्यमान भारतीय स्त्रीरत्ने -२ »\nजागतिक महिला दिन | निवडक आनंदघन, on मार्च 7, 2019 at 9:52 pm said:\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nगुणवत्ता, दर्जा, स्तर, प्रत …… आणि क्वालिटी\nयंत्रे तयार करणारी यंत्रे नोव्हेंबर 11, 2021\nशाश्वत ऊर्जा ऑक्टोबर 20, 2021\nवातावरणामधील हवेचा दाब ऑक्टोबर 7, 2021\nतेथे कर माझे जुळती – भाग १९ – माझ्या आत्या सप्टेंबर 27, 2021\nओझोन आणि हीलियम सप्टेंबर 16, 2021\nप्लॅस्टिक – ब्रह्मराक्षस की बागुलबोवा \nगॅलीलिओ आणि विज्ञान (सायन्स) ऑगस्ट 10, 2021\nकोपरनिकसचे संशोधन – सूर्यमालिका जुलै 29, 2021\nजुगाड पुराण जुलै 22, 2021\nएक धामधुमीचा दिवस (११ जुलै २००६) जुलै 11, 2021\nप्राचीन काळातील भारताची विज्ञानामधील प्रगति जून 29, 2021\nपरतलो मातृभूमीला मे 31, 2021\nइंद्र देवा रे देवा …. मे 25, 2021\nभगवान श्रीपरशुराम मे 14, 2021\nशून्याचा शोध मे 10, 2021\nपुण्याचा स्वाइनफ्ल्यू २००९ एप्रिल 14, 2021\nसिंहगड आणि मी एप्रिल 8, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maxmaharashtra.com/bs-politics/sudhakar-nikalje-from-jalna-joined-ncp-in-the-presence-of-janyat-patil-1073516", "date_download": "2021-12-05T08:07:11Z", "digest": "sha1:U53CDQ3CK5DUEPSVM7C7DWJMOT7X4YAX", "length": 6177, "nlines": 76, "source_domain": "www.maxmaharashtra.com", "title": "जालन्यात राष्ट्रवादीकडून काँग्रेसला झटका, सुधाकर निकाळ���ेंचा समर्थकांसह राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश", "raw_content": "\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nHome > Politics > जालन्यात राष्ट्रवादीकडून काँग्रेसला झटका, सुधाकर निकाळजेंचा समर्थकांसह राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश\nजालन्यात राष्ट्रवादीकडून काँग्रेसला झटका, सुधाकर निकाळजेंचा समर्थकांसह राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश\nमुंबई : महाविकास आघाडी सरकारमध्ये एकत्र असलेल्या काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसनेच एकमेकांना शह देण्याचा सापटा लावला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या प्रमुख उपस्थितीत जालना जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे नेते सुधाकर निकाळजे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. सुधाकर निकाळजे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या पक्षप्रवेशाने जालना जिल्ह्यात पक्ष संघटना आणखी बळकट करण्याचा विश्वास जयंत पाटील यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शहरी भागात आपला प्रभाव वाढवण्याच्या दृष्टीने महत्वाची पाऊलं उचलली आहेत. उल्हासनगर, भिवंडी यासारख्या शहरात राष्ट्रवादीचे वर्चस्व वाढविण्यात आपण यशस्वी ठरलो आहोत. अशीच जालना जिल्ह्याची जबाबदारी तुमच्यावर टाकत आहोत, असं पाटील यांनी नवीन सदस्यांना सांगितले.\nआपला पक्ष हा शाहू-फुले-आंबेडकरी विचारांचा पक्ष आहे. या विचारांना धरूनच आपण सर्वांनी एकत्र मिळून पुढील काळात जालना जिल्ह्यात अधिक जोमाने काम करुया, असे आवाहन टोपे यांनी केले. आगामी निवडणुकीमध्ये आपण जालना जिल्ह्यात केलेल्या समाजकार्याचा पक्षाला नक्कीच फायदा होईल असा विश्वास राजेश टोपे यांनी यावेळी व्यक्त केला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.newsdanka.com/politics/nawab-malik-should-resign-immediately/36077/", "date_download": "2021-12-05T08:19:59Z", "digest": "sha1:ERWG432ZTIIIOT6KAQXWEUXPSUMW46W5", "length": 11016, "nlines": 136, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Nawab Malik Should Resign Immediately", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरक्राईमनामानवाब मलिक यांचा तातडीने राजीनामा घ्या\nनवाब मलिक यांचा तातडीने राजीनामा घ्या\nव्हायला हवी पवारांच्या जातवादी राजकारणाची चर्चा\nजावेद अख्तर हा कुंपणावरचा कावळा\nआझाद मैदानात रडत होती मराठी अस्मिता…\nअल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत भाजपा मुंबईच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी मुंबई भाजपा अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांनी माध्यमांना ही माहिती दिली.\n“महाराष्ट्रात मंत्रीच सरकारी अधिकाऱ्यांना धमकावत आहेत. अशावेळी या प्रकरणात आता राज्यपालांनीच लक्ष घालावं अशी विनंती आम्ही त्यांना केली. ज्या पद्धतीने राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे बारा वाजलेले आहेत, त्यामध्ये सरकारी अधिकाऱ्यांना धमकावण्याचा प्रकारही आता सुरु झाला आहे. नवाब मलिक यांना जर सरकारी अधिकाऱ्यांना अशा धमक्याच द्यायच्या असतील तर त्यांनी राजीनामा द्यावा, सरकारी पदाचा अशा पद्धतीने दुरुपयोग करणं योग्य नाही. अशी मागणी आम्ही केली. राज्यपालकांनी आमचं निवेदन ऐकून घेतलं आणि या प्रकरणावर लक्ष घालण्याचं आश्वासन दिलं. पुढील काही दिवस आम्ही या घटनाक्रमावर लक्ष ठेऊ, जर का नवाब मलिकयांच्यावर कारवाई करण्यात आली नाही तर आम्ही या प्रश्नावर राष्ट्रपतींची भेट घेऊ, केंद्रीय गृहमंत्र्यांचीही भेट घेऊ आणि गरज पडली तर न्यायालयातसुद्धा धाव घेऊ.” असं मंगल प्रभात लोढा म्हणाले.\nमहाराष्ट्र में सरकार में बैठे लोग जिस तरह से सरकारी अधिकारियों को धमका रहे हैं, यह बेहद निंदनीय है इस विषय को लेकर महामहिम राज्यपाल मा श्री @BSKoshyari जी से भाजपा प्रतिनिधि मंडल ने मुलाकात की\nश्री @nawabmalikncp को यदि धमकियां देनी है, तो वे पहले अपने सरकारी पद का इस्तीफा दे\nयापूर्वी समीर वानखेडेंचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनीही नवाब मलिक यांच्याविरूद्ध न्यायालयात जाणार असल्याची माहिती दिली होती. समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. टीव्ही ९ ला दिलेल्या मुलाखतीत ज्ञानदेव वानखेडे यांनी समीर वानखेडेचे जातप्रमाणपत्र दाखवले. त्यात त्यांच्या नावापुढे ज्ञानदेव वानखेडे अस���च लिहिल्याचे दिसत होते. नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांत कोणतेही तथ्य नाही. त्यामुळे याविरोधात आम्ही न्यायालयात दाद मागू शकतो, असे ज्ञानदेव म्हणाले होते.\nमाझा पक्ष भाजपाशी युती करणार\n‘दाऊद आपल्या देशात नसला, तरीही त्याचा प्रभाव महाविकास आघाडी सरकारवर आहे’\n जलयुक्त शिवार योजनेला क्लीन चिट\nहिमवर्षावात बालमित्रांनी गमावले प्राण\nपूर्वीचा लेखज्ञानदेव आणि अज्ञान देव….\nआणि मागील लेखप्रभाकर साईलच्या दाव्यातील सॅम हा सॅम नाहीच\n१२ जणींना लग्नाच्या बेडीत अडकवणाऱ्याला घातल्या बेड्या\nदहशतवादी समजून गोळीबार, ११ मजूर ठार\nभारतीय लष्करी अधिकारी पाकिस्तानी हॅकर्सचे लक्ष्य\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\n१२ जणींना लग्नाच्या बेडीत अडकवणाऱ्याला घातल्या बेड्या\nदहशतवादी समजून गोळीबार, ११ मजूर ठार\nभारतीय लष्करी अधिकारी पाकिस्तानी हॅकर्सचे लक्ष्य\nराज्यात सापडला ओमिक्रोनचा पहिला रुग्ण\nराममंदिर आंदोलनामुळे देशाचे भाग्य बदलले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/60999", "date_download": "2021-12-05T08:08:08Z", "digest": "sha1:O3J3BOA6AJXMW4BPBBS2Z42HONA26KZU", "length": 10105, "nlines": 157, "source_domain": "www.maayboli.com", "title": "वांग्याचे लोणचे (गोवन स्टाईल) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /वांग्याचे लोणचे (गोवन स्टाईल)\nवांग्याचे लोणचे (गोवन स्टाईल)\nअर्धा इंच आल्याचा तुकडा\nएक टेबलस्पून चिंचेचा घट्ट कोळ\nचार पाच पाने कढीलिंब (पानांचे तुकडे करा)\nएक टेबलस्पून लाल तिखट पावडर (आवडीप्रमाणे कमीजास्त करा)\nअर्धा टेबलस्पून काळ्या मोहरीची पूड\nपाव टेबलस्पून भाजलेल्या मेथीची पूड\nएक टेबलस्पून भाजलेल्या जिऱ्याची पूड\nपाव कप मीठ (आवडीप्रमाणे कमीजास्त करा)\nएक कप मोहोरीचे तेल/ गोडेतेल\n१. वांग्याचे बारीक तुकडे करून, ताटलीत वांग्याचे तुकडे त्यावर मीठ पुन्हा वांग्याचे तुकडे, मीठ असे थर लावून चार तास ठेवा. ताटलीत पाणी जमायला हवे.\n२. वांग्याचे तुकडे पिळून, साध्या पाण्यात बुडवून, पुन्हा पिळून एका भांड्यात वेगळे ठेवा.\n३. मिक्सरमध्ये थोडं व्हिनेगर घालून आले लसणाची पेस्ट करा. मोहरी, मेथी आणि जिऱ्याची पूड शक्यतो दगडीमध्ये करा म्हणजे फ्लेवर खूप छान येतो.\n४. एका कढईत तेल गरम करा, थोडा धूर दिसला की वांग्याचे तुकडे थोडे थोडे टाकून तळून बाजूला ठेवा. (एक लॉट तळल्यावर तेलातले बुडबुडे नाहीसे झाले की दुसरा लॉट तळा.)\n५. आता आलं लसूण पेस्ट घालून सॉते करा, त्यात सगळे मसाले घालून दोन मिनिटे ढवळा, उरलेले व्हिनेगर आणि चिंचेचा कोळ मिसळा.\n६. कढीलिंब आणि साखर घालून नीट ढवळा. लगेच वांग्याचे तुकडे घालून दोन मिनिटे झाकण ठेवून शिजू द्या.\n७. वांगी शिजल्यावर गॅस बंद करा. लोणचं गार झाल्यावर काचेच्या हवाबंद बाटलीत ठेवा. हे लोणचे फ्रीजमध्ये १ महिना टिकते. (त्याच्यावर कधी शिल्लक राहिले नाही)\nटीपः हे लोणचं ब्रेड आणि चीज बरोबर सँडविच करून मस्त लागतं, भात, पोळीबरोबर तोंडी लावणं म्हणूनही छान आहे.\nमाहितीचा स्रोत: इंटरनेट आणि माझे प्रयोग\nवाचतानाच तों पा सू\nवाचतानाच तों पा सू\nमस्तच येत असेल चव ह्याची .\nमस्तच येत असेल चव ह्याची . तसं ही वांग खूप आवडतं त्यामुळे नक्की पाहीन करून .\n एक भाप्र: कोणती वांगी घ्यायची\nधन्यवाद साती, ममो, जिज्ञासा\nधन्यवाद साती, ममो, जिज्ञासा\nमी जांभळी लांबट वांगी घेतली होती, पण ती मिळत नसल्यास शक्यतो भरताची कोवळी बघून घ्या म्हणजे त्यात बिया कमी असतील.\nमस्त प्रकार आहे हा \nमस्त प्रकार आहे हा \nआहा.. वांग आवडतं खुप .. नक्की\nवांग आवडतं खुप .. नक्की करुन पाहणार..\nमॅगे फटू टाक ना जरा.. त्याशिवाय किक नाही बसत..\nटीना, फोटो नाही आत्ता.\nटीना, फोटो नाही आत्ता. पुढच्यावेळी केलं की नक्की टाकते.\nधन्यवाद दिनेशदा, स्वाती२, अंजू, टीना.\nअभिषेक, नाही. इंटरनेटवर शोधून\nअभिषेक, नाही. इंटरनेटवर शोधून केलेली पाकृ आहे.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://anandghare2.wordpress.com/2012/12/11/%E0%A4%AF%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%9F/", "date_download": "2021-12-05T08:24:53Z", "digest": "sha1:QJ7B3GS6SJU6ENQLTILHWGDXZH6NBGYE", "length": 19650, "nlines": 133, "source_domain": "anandghare2.wordpress.com", "title": "यॉर्कला भेट | निवडक आनंदघन", "raw_content": "\nआजीचे घड्याळ (कालगणना) (3)\nकला आणि कलाकार (6)\nराणीचे शहर लंडन (6)\nबोलू ऐसे बोल (11)\nविज्ञान आणि तंत्रज्ञान (86)\nचीन चिनी चायनीज (5)\nसाहित्य आणि साहित्यिक (20)\nविठ्ठला तू वेडा कुंभार (6)\nन्यूयॉर्क या अमेरिकेतल्या जगप्रसिद्ध शहराचे नांव मला समजायला लागल्यापासून मी ऐकत आलो होतो. सगळ्यांनीच ते ऐकलेले असते. या ‘नवीन यॉर्क’चे नांव मूळच्या ज्या गांवाच्या नांवावरून ठेवले गेले ते ‘जुने यॉर्क’ कोठे असेल याबद्दल मनात कुतूहल वाटत होते. क्रिकेटच्या बातम्यांमध्ये ‘यॉर्कशायर’ नांवाच्या कौंटीचा उल्लेख यायचा. पण ‘यॉर्क’ या नांवाच्या गांवाची बातमी मात्र कधी वाचनात आली नव्हती. लीड्सला गेल्यावर आपण यॉर्कशायरमध्ये आलो असल्याचे समजलो आणि यॉर्क बद्दलचे कुतूहल अधिकच वाढले. आता प्रत्यक्ष तिथे जाऊन पहाणे आवश्यक होते तसेच ते सहज शक्य होते.\nलंडनच्या उत्तरेला सुमारे दोनशे किलोमीटर अंतरावर यॉर्क हे शहर आहे. यॉर्कशायर हा परगणा बराच लांब रुंद पसरला आहे. औद्योगीकरण आणि व्यापार यांमुळे गेल्या तीन चार शतकांत इतर शहरांची झपाट्याने वाढ झाल्यामुळे ती शहरे आता अधिक प्रसिद्ध झाली आहेत आणि पुरातनकालीन यॉर्क हे शहर आता मुख्यत्वे पर्यटनस्थळ बनले आहे. या शहराचे ऐतिहासिक स्वरूप जाणीवपूर्वक राखून ठेवले गेले आहे, तसेच पर्यटकांसाठी खास सुविधा व आकर्षणे तिथे निर्माण केली आहेत.\nइसवी सनाच्या पहिल्याच शतकात रोमन साम्राज्याने इंग्लंडवर कब्जा मिळवला होता त्या वेळेस यॉर्क येथे आपले ठाणे प्रस्थापित केले होते. त्यानंतर रोमन सैनिक व सेनापती येथे येत राहिले. चौथ्या शतकात आलेल्या कॉँन्स्टन्टाईन याने यॉर्क इथूनच आपल्या रोमन साम्राज्याच्या सम्राटपदाची घोषणा केली आणि नंतर रोमला जाऊन सत्तेची सूत्रे हातात घेतली असे सांगतात. त्याने पुढे रोमन साम्राज्याचा अधिक विस्तार केला आणि त्याच्या स्वतःच्या नावाने कॉन्स्टॅन्टिनोपल हे शहर वसवले.\nसातव्या का आठव्या शतकात नॉर्वे स्वीडनकडून व्हायकिंग लोक समुद्रातून या भागात आले. इथले हवामान त्यांना आवडले आणि मानवले यामुळे ते इथेच स्थायिक झाले. यॉर्क इथे त्यांनी भक्कम तटबंदी बांधून एक गढी बनवली. आजूबाजूचा बराच प्रदेश जिंकून घेऊन त्यांनी तेथे आपला अंमल सुरू केला. कित्येक शतके त्यांची राजवट तिथे होती आणि यॉर्क ही त्या प्रदेशाची राजधानी होती. हळूहळू वांश��क संकर होऊन त्यांचे वेगळे ‘व्हायकिंग’पण राहिले नाही. तसेच इंग्लंडच्या बलाढ्य राजाने त्यांचे राज्य आपल्या राज्यात विलीन करून घेतल्यानंतर यॉर्कशायर हा एक परगणा उरला.\nलीड्सहून यॉर्क अगदी जवळ आहे, तसेच दर दहा पंधरा मिनिटांनी तिथे जाणा-या रेल्वेगाड्या आहेत. इंग्लंडमध्ये रेल्वेचे खाजगीकरण झाले असल्यामुळे वेगवेगळ्या कंपन्यांच्या गाड्या तिथल्या रुळावरून धांवत असतात. त्यामुळे आपल्याला हवे तेंव्हा लीड्सहून यॉर्कला जाता येते. तिथे तिकीटांचे दर ठरलेले नसतात. कामाचा दिवस किंवा सुटीचा दिवस, सकाळची, दुपारची किंवा रात्रीची वेळ याप्रमाणे ते बदलत असतात. आयत्या वेळी तिकीट काढले आणि ‘रश अवर’ असेल तर ते सर्वात महाग पडते. त्यामुळे मला तरी कधीच गर्दीने भरलेल्या गाड्या दिसल्या नाहीत. दोन चार दिवस आधी तिकीट काढले तर त्यात अनेक प्रकारच्या ‘डील्स’ मिळतात. घरबसल्या इंटरनेटवरून बुकिंग करता येते आणि क्रेडिट कार्ड वापरून तिकीट देणा-या यंत्रामधून हवे तेंव्हा ते तिकीट छापून मिळते. आम्हीही सुटीचा दिवस पाहून यॉर्कला जाण्याचा प्रोग्रॅम आंखला आणि सोयिस्कर वेळेला जाण्यायेण्याची तिकीटे काढून ठेवली.\nइंग्लंडमधल्या रेल्वेगाडीचा सामान्य दर्जाचा डबाच आपल्या राजधानी एक्सप्रेसच्या चेअरकारच्या तोडीचा असतो. त्याहून वेगळा वरच्या दर्जाचा डबा असला तरी मी कांही तो कधी पाहिला नाही. सर्वसामान्य गाड्यांना वेगवेगळ्या दर्जाचे डबे नसतातच. जवळचे अंतरासाठी धावणा-या गाड्याच मुळी दोन किंवा तीन डब्यांच्या असतात. त्यांना वेगळे इंजिन नसते. मुंबईच्या लोकल ट्रेनप्रमाणे एक लहानशी केबिन असते. प्रत्येकाच्या घरी माणशी एक कार असतांना रेल्वेने जाणारे लोक थोडेच असतात. लंडन ते एडिंबरो अशा लांब टप्प्याच्या गाड्या मात्र मोठ्या म्हणजे दहा बारा डब्यांच्या असतात. भारतात दिसतात तसल्या वीस पंचवीस डब्यांच्या गाड्यांची तिथे गरज नाही.\nतिकीटात दाखवल्याप्रमाणे आम्हाला दिलेल्या डब्यात आणि स्थानांवर आम्ही जाऊन बसलो. पण आजूबाजूला दुसरे तिसरे कोणी आलेच नाही. गाडीत गर्दी अशी नव्हतीच. हवेत थंडी असल्यामुळे आम्ही जरी स्वतःला कपड्यांमध्ये गुरफटून घेतले असले तरी धुके निवळले असल्यामुळे बाहेर स्वच्छ सूर्यप्रकाश होता. लीड्सपासून यॉर्कपर्यंतचा प्रवास अवघ्या अर्ध्या पाऊण तासात होतो. तेवढा वेळ इंग्लंडमधले रम्य ‘कंट्रीसाईड’, तिथली गालिच्यांसारखी पसरलेली यांत्रिक शेती, हिरवे गार डोंगर आणि त्यांच्या उतारावरले गवत, त्यात चरणारी मेंढरे, क्वचित दिसणारी गाय़ीगुरे वगैरे पाहिली आणि ईशा व इरा यांना दाखवली. यॉर्क स्टेशनात पोचलो तेंव्हा हवेत खूप गारठा होता. त्यामुळे स्टेशनाच्या इमारतीतच असलेल्या रेस्तरॉँमध्ये बसून न्याहरी केली आणि यॉर्क शहराचा फेरफटका करण्यासाठी बाहेर पडलो.\nFiled under: प्रवासवर्णन, यॉर्क |\n« सत्य, असत्य आणि अर्धसत्य यॉर्कचे नॅशनल रेल्वे म्यूझियम (पूर्वार्ध) »\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nगुणवत्ता, दर्जा, स्तर, प्रत …… आणि क्वालिटी\nयंत्रे तयार करणारी यंत्रे नोव्हेंबर 11, 2021\nशाश्वत ऊर्जा ऑक्टोबर 20, 2021\nवातावरणामधील हवेचा दाब ऑक्टोबर 7, 2021\nतेथे कर माझे जुळती – भाग १९ – माझ्या आत्या सप्टेंबर 27, 2021\nओझोन आणि हीलियम सप्टेंबर 16, 2021\nप्लॅस्टिक – ब्रह्मराक्षस की बागुलबोवा \nगॅलीलिओ आणि विज्ञान (सायन्स) ऑगस्ट 10, 2021\nकोपरनिकसचे संशोधन – सूर्यमालिका जुलै 29, 2021\nजुगाड पुराण जुलै 22, 2021\nएक धामधुमीचा दिवस (११ जुलै २००६) जुलै 11, 2021\nप्राचीन काळातील भारताची विज्ञानामधील प्रगति जून 29, 2021\nपरतलो मातृभूमीला मे 31, 2021\nइंद्र देवा रे देवा …. मे 25, 2021\nभगवान श्रीपरशुराम मे 14, 2021\nशून्याचा शोध मे 10, 2021\nपुण्याचा स्वाइनफ्ल्यू २००९ एप्रिल 14, 2021\nसिंहगड आणि मी एप्रिल 8, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8-%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%B2-%E0%A4%91%E0%A4%AB-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B2-%E0%A4%B0%E0%A4%BF/", "date_download": "2021-12-05T07:53:26Z", "digest": "sha1:MAIBYQ5GGSEH3WDIKKH2YRS5KGBYTD7F", "length": 9236, "nlines": 149, "source_domain": "policenama.com", "title": "इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्च Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune Crime | पुण्याच्या आंबेगावातील खून प्रकरणातील ‘फरारी’ बीडमधून अटकेत;…\nACP Gajanan Tompe | पुण्यातील कोथरूड विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त गजानन टोम्पे यांची…\nPune ACP Transfers | पुण्यातील 6 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या \nइंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्च\nइंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्च\nCoronavirus Third Wave | कोरोनाची तिसरी लाट दुसर्‍या लाटेसारखी गंभीर होण्याची शक्यता नाही : स्टडी\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था (policenama online) - एका अभ्यासात म्हटले आहे की, जर कोविड-19 (COVID-19) ची तिसरी लाट (Third Wave) आली तर ती दुसर्‍या लाटेसारखी गंभीर होण्याची शक्यता नाही. इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्च (IJMR) मध्ये प्रकाशित गणिती…\n संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात न येता ‘कोरोना’ व्हायरस देशात…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरोना व्हायरस सध्या भारतातही वेगाने पसरत असून या व्हायरसची लागण जगभरात १६,०५,२७९ लोकांना झाली आहे. तर यापैकी ९५,७५२ लोकांचा मृत्यू झाला आहे. मागच्या २४ तासात देशात या व्हायरसचे ८०९ रुग्ण सापडले आहेत तर ४२…\nShah Rukh khan | देवदासची शूटिंग करत असताना शाहरूख खान होता…\nPooja Hegde | पूजा हेगडच्या बिकिनीतील हॉट फोटोनं सोशल…\nUrfi Javed | विदेशी अभिनेत्रीची नक्कल करण्याच्या नादात…\nRanbir Kapoor | रणबीरने मारली आलियाच्या लेहंग्याला लाथ;…\nAishwarya Rai | ऐश्वर्या रायला आलिया भट्टच्या भावानं केलं…\nIndian Railways | रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर, शताब्दी आणि…\nMPSC Exam 2022 | एमपीएससीकडून परीक्षांच्या तारखा जाहीर;…\nOmicron Covid Variant | 5 वर्षांपेक्षा लहान मुलांना टार्गेट…\nPune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात…\nIncome Tax Return File | 31 डिसेंबरपूर्वी उरकून घ्या…\nPune Crime | पुण्याच्या आंबेगावातील खून प्रकरणातील…\nACP Narayan Shiragavkar | सहाय्यक पोलिस आयुक्त नारायण…\nACP Gajanan Tompe | पुण्यातील कोथरूड विभागाचे सहाय्यक पोलिस…\nPune ACP Transfers | पुण्यातील 6 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या…\nLink PAN to LIC Policies | LIC ने आपल्या ग्राहकांसाठी आणली…\nअवघे 7 हजार देऊन खरेदी करा जास्त मायलेजच्या TVS Sport चे…\nPune Crime | पुण्यात PMPML बस आदळल्याने प्रवाशाच्या मणक्यात…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nLIC policyholders IPO | पॉलिसी धारकांनी तात्काळ करून घ्यावं PAN कार्ड…\nPune Crime | सुरक्षारक्षकाने ज्वेलर्समध्ये शिरुन 12 लाखांचा ऐवज नेला…\nNew Ration Card | नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी जातीच्या दाखल्याची गरज…\nACP Narayan Shiragavkar | सहाय्यक पोलिस आयुक्त नारायण शिरगावकर यांची…\nIncome Tax Return 2021 | घरबसल्या ऑनलाइन फाईल करा ITR, जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया\nLife Insurance | लाईफ इन्श्युरन्स घेताना कधीही करू नका ‘ही’ चूक, मिळणार नाही ‘क्लेम’\nOmicron Covid Variant | 5 वर्षांपेक्षा लहान मुलांना टार्गेट करतोय ‘ओमिक्रॉन व्हेरिएंट’; डॉक्‍टरांचा दावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/krida/venkatesh-prasad-said-who-will-dominate-odi-series-between-india-and-england-11614", "date_download": "2021-12-05T09:07:17Z", "digest": "sha1:3SX4VXXFJS2FWRYW4BRK3TCA6LU5AVNC", "length": 9090, "nlines": 49, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "INDvsENG : व्यंकटेश प्रसाद यांनी सांगितले एकदिवसीय मालिकेत कोण ठरणार वरचढ", "raw_content": "\nINDvsENG : व्यंकटेश प्रसाद यांनी सांगितले एकदिवसीय मालिकेत कोण ठरणार वरचढ\nभारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेनंतर पाच सामन्यांची टी-ट्वेन्टी मालिका खेळवण्यात आली. आणि ही मालिका चांगलीच रंगतदार झाल्याचे पाहायला मिळाले. पाच सामन्यांच्या या टी-ट्वेन्टी मालिकेत टीम इंडियाने तीन सामने जिंकत मालिका आपल्या खिशात घातली. या मालिकेत बरेच चढ-उतार झाल्याचे पाहायला मिळाले. मालिकेतील पहिला सामना पाहुण्या इंग्लंडच्या संघाने जिंकला होता. तर दुसऱ्या सामना भारताने जिंकला. यानंतर तिसऱ्या सामन्यात इंग्लंडच्या संघाने पुन्हा विजय मिळवला होता. आणि चौथ्या सामन्यात भारतीय संघाने दमदार कामगिरी केली होती. याशिवाय पाचव्या आणि अंतिम सामन्यात भारतीय संघाने अफलातून कामगिरी करत सामन्यावर वर्चस्व मिळवले होते. त्यानंतर आता दोन्ही देशांमध्ये तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. या एकदिवसीय मालिकेपूर्वी भारतीय क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद यांनी कोणता संघ मालिकेत वरचढ ठरणार याबाबत मत व्यक्त केले आहे.\n20 वर्षीय राधाची टी-ट्वेन्टी क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी\nगोलंदाज व्यंकटेश प्रसाद यांनी भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेसंदर्भात बोलताना, टी-ट्वेन्टी मालिकेत कर्णधार विराट कोहलीचा फॉर्म परत येणे खूप महत्वाचे असल्याचे सांगितले. शिवाय व्यंकटेश प्रसाद यांनी एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत याबाबत बोलताना, विराट कोहिलीचा फॉर्म परत येण्याचा परिणाम आयपीएल पुरताच राहणार नसून, यावर्षीच्या उत्तरार्धात होणाऱ्या टी-ट्वेन्टी वर्ल्डकप मध्ये देखील होणार असल्याचे सांगितले आहे. यानंतर, क्रिकेटमध्ये वाढत्या स्लेजिंगच्या प्रश्नावर बोलताना, खेळाडूंनी मर्यादेत राहून केलेले कोणतेही काम बरे राहणार असल्याचे व्यंकटेश प्रसाद यांनी म्हटले आहे.\nयाशिवाय, भारतीय संघातील तीन विकेटकिपर यांच्याबाबत बोलताना यामुळे स्पर्धा वाढणार असल्याचे मत व्यंकटेश प्रसाद यांनी व���यक्त केले आहे. भारतीय टी-ट्वेन्टी संघात सध्याच्या घडीला ऋषभ पंत, केएल राहुल आणि ईशान किशन हे तीन विकेटकिपर खेळाडू आहेत. त्यांच्याबाबत बोलताना व्यंकटेश प्रसाद यांनी ऋषभ पंत चांगली फलंदाजी करत असतानाच उत्तम विकेटकिपिंग करत असल्याचे सांगितले. तर केएल राहुल कोणत्या प्रकारची फलंदाजी करत आहे हे सर्वांनाच माहित असल्याचे ते पुढे म्हणत, तो लवकरच फॉर्म मध्ये परत येईल अशी अपेक्षा व्यंकटेश प्रसाद यांनी व्यक्त केली आहे. यानंतर, ईशान किशन हा उत्तम फलंदाजी करत असून, तो क्षेत्ररक्षण देखील चांगली करत असल्याचे व्यंकटेश प्रसाद यांनी सांगितले. तसेच, एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाचे पारडे जड राहणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.\nजागतिक रस्ते सुरक्षा क्रिकेट मालिका: इंडिया लिजंड्सची श्रीलंका लिजंड्सवर मात\nदरम्यान, भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना उद्यापासून पुण्यातील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर दुसरा सामना शुक्रवारी 26 मार्च रोजी पुण्यातच खेळवण्यात येणार आहे. तर तिसरा सामना देखील येथेच 28 मार्च रोजी रविवारी खेळवण्यात येणार आहे. यापूर्वीच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने वर्चस्व राखले होते. त्यानंतर टी-ट्वेन्टी मालिका देखील टीम इंडियाने जिंकली असून, आता एकदिवसीय मालिकेत कोण बाजी मारणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida/t20-world-cup-2021-team-tournament-babar-azam-captain-abn-97-2678718/", "date_download": "2021-12-05T07:13:19Z", "digest": "sha1:BICS52ZFSB3B7VKXZGFS5UM6AXHDTF5F", "length": 17520, "nlines": 219, "source_domain": "www.loksatta.com", "title": "t20 world cup 2021 team tournament babar azam captain abn 97 | ICC ची टी २० साठी प्लेईंग इलेव्हन; बाबर आझमकडे नेतृत्व, मात्र संघात एकही भारतीय नाही", "raw_content": "रविवार, ५ डिसेंबर, २०२१\nICC ची टी २० साठी प्लेईंग इलेव्हन; बाबर आझमकडे नेतृत्व, मात्र संघात एकही भारतीय नाही\nICC ची टी २० साठी प्लेईंग इलेव्हन; बाबर आझमकडे नेतृत्व, मात्र संघात एकही भारतीय नाही\nअफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबिया विरुद्ध तीन सामने जिंकण्याआधी पाकिस्तान आ��ि न्यूझीलंडकडून पराभूत झाल्यानंतर भारताला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले\nWritten By लोकसत्ता ऑनलाइन\n(फोटो सौजन्य – AP)\nऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील टी २० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) स्पर्धेतील सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. ऍरॉन फिंचच्या नेतृत्वाखाली कांगारूंनी अंतिम फेरीत न्यूझीलंडचा आठ विकेट्स राखून पराभव करून प्रथमच विजेतेपद पटकावले. आश्चर्याची बाब म्हणजे आयसीसीने निवडलेल्या संघात एकाही भारतीय गोलंदाज किंवा फलंदाजाचा समावेश करण्यात आलेला नाही. आयसीसीने या संघाच्या कर्णधारपदाची पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमकडे सोपवली आहे.\nया संघात डेव्हिड वॉर्नर आणि जोस बटलर यांची सलामीवीर म्हणून निवड करण्यात आली आहे. या दोन्ही खेळाडूंची कामगिरी संपूर्ण टी २० स्पर्धेत उत्कृष्ट राहिली. या स्पर्धेत बटलरचे एकमेव शतक आहे. या संघातील मधल्या फळीतील फलंदाजांवर नजर टाकली तर इथेही एकापेक्षा एक नावं आहेत. यामध्ये बाबर आझम तिसऱ्या क्रमांकावर, चौथ्या क्रमांकावर श्रीलंकेचा चारिथ अस्लंका, पाचव्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा एडन मार्कराम आणि सहाव्या क्रमांकावर इंग्लंडचा मोईन अली आहे. या आयसीसी संघात आशिया खंडातील केवळ चार जणांना स्थान मिळाले आहे.\nनीरज चोप्रा बनला चिमुकल्यांचा ‘भालाफेक प्रशिक्षक’; त्यावर पंतप्रधान मोदी म्हणाले, “हे पाहून…”\nIND vs NZ : शाब्बास रे पठ्ठ्या.. एजाजचा पराक्रम पाहून शरद पवारही झाले खूश; म्हणाले, ‘‘मुंबईत जन्मलेला आणि…”\nIND vs NZ 2nd TEST : लंचपर्यंत भारताकडे ४०५ धावांची आघाडी\nसारा तेंडुलकर कोणासोबत गेली होती ‘डेट नाईट’वर इन्स्टाग्रामवर झाला खुलासा; पाहा फोटो\nफलंदाजीनंतर गोलंदाजीचा विचार केला तर संघात दोन फिरकीपटू आणि तीन वेगवान गोलंदाजांना संधी देण्यात आली आहे. आयसीसीने फिरकीपटूंमध्ये श्रीलंकेच्या वानिंदु हसरंगा आणि अॅडम झम्पा यांची निवड केली आहे, तर जोस हेझलवूड, ट्रेंट बोल्ट आणि अॅनरिक नॉर्टजे हे वेगवान गोलंदाज आहेत. आयसीसीने या संघाचा १२वा खेळाडू म्हणून पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीची निवड केली आहे. संपूर्ण स्पर्धेत शाहीनची कामगिरी उत्कृष्ट होती.\nआयसीसी टी २० वर्ल्ड कप प्लेइंग इलेव्हनमध्ये डेव्हिड वॉर्नर, जोस बटलर, बाबर आझम, चा���िथ अस्लंका, एडन मार्कराम, मोईन अली, वानिंदु हसरंगा, अॅडम झम्पा, जोस हेझलवूड, ट्रेंट बोल्ट, अॅनरिक नॉर्टजे, शाहीन आफ्रिदी (१२वा) या खेळाडूंचा समावेश आहे.\nअफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबिया विरुद्ध तीन सामने जिंकण्याआधी पाकिस्तान आणि न्यूझीलंडकडून पराभूत झाल्यानंतर भारताला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. ज्युरी सदस्यांना भारतीय खेळाडूंपैकी एकही खेळाडू निवडण्यास योग्य वाटला नाही, तर दक्षिण आफ्रिकेचे एडन मार्कराम आणि अनिर्च नोर्टजे आणि श्रीलंकेचे चरिथ असालंका आणि वानिंदु हसरंगा या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. मात्र त्यांचे संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले नाहीत.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nमराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.\nरसिका , सारा , सुधांशु, आदित्य यांची विजयी सलामी\nनागालँडमध्ये गोळीबारात १३ नागरिकांच्या मृत्यू ; राहुल गांधींचा भारत सरकारला संतप्त सवाल, म्हणाले…\n“मी कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही, पण….;” कंगना रणौतचं उत्तर प्रदेश निवडणुकांबद्दल महत्वाचं विधान\nनीरज चोप्रा बनला चिमुकल्यांचा ‘भालाफेक प्रशिक्षक’; त्यावर पंतप्रधान मोदी म्हणाले, “हे पाहून…”\n५२ लाखांचा घोडा, ९ लाखांची मांजर; २०० कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी सुकेश चंद्रशेखरची जॅकलिनवर उधळपट्टी\nराजधानी दिल्लीत ओमायक्रॉनचा शिरकाव; देशात नव्या व्हेरिएंटने बाधित पाचवा रुग्ण सापडला\nओमायक्रॉनचा धोका अन् देशात महिन्याभरात २५ लाख लग्न; आरोग्य तज्ज्ञांनी दिला इशारा, म्हणाले…\n“Omicron मुळे जानेवारीत करोनाची तिसरी लाट येणार, पण…”; अभ्यासातून समोर आली दिलासादायक माहिती\nVideo : अमित ठाकरेंचं राज्यातील जनतेला आवाहन; म्हणाले, “येत्या ११ डिसेंबरला…\nनागालँडमध्ये मध्यरात्री गोळीबार, १३ नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू; केंद्रीय गृहमंत्र्यांनी व्यक्त केला घटनेवर संताप\n“जगातील सर्वोत्तम बाबा”, विनोद दुआ यांच्या निधनानंतर मुलीची भावनिक पोस्ट\n‘या’ राज्यानं करून दाखवलं; मिळवला सर्वप्रथम पूर्ण लसीकरण करण्याचा मान\nपहिल्या पत्नीवर फरहान अख्तरचे ���ोते जीवापाड प्रेम, ‘या’ अभिनेत्याच्या भावामुळे मोडला १९ वर्षांचा संसार\nPHOTOS : IPL २०२२ पूर्वी मुंबई इंडियन्सनं संघाबाहेर केलेले २० क्रिकेटपटू; ‘हे’ दोघे आहेत मराठी\nPhotos : मुंबईत गेट वे ऑफ इंडियाजवळ जगातील सर्वात मोठा राष्ट्रध्वज, १४०० किलोच्या तिरंग्याचे खास फोटो\nIND vs NZ : शाब्बास रे पठ्ठ्या.. एजाजचा पराक्रम पाहून शरद पवारही झाले खूश; म्हणाले, ‘‘मुंबईत जन्मलेला आणि…”\nIND vs NZ 2nd TEST : लंचपर्यंत भारताकडे ४०५ धावांची आघाडी\nसारा तेंडुलकर कोणासोबत गेली होती ‘डेट नाईट’वर इन्स्टाग्रामवर झाला खुलासा; पाहा फोटो\nIND vs NZ : दांड्या उडाल्या अन्… अश्विननं पुन्हा सोशल मीडियावर उठवलं रान; VIDEO पाहून व्हाल हैराण\nVIDEO : व्वा कॅप्टन.. न्यूझीलंडच्या ड्रेसिंग रूममध्ये गेला विराट कोहली अन् जिंकली सर्वांची मनं न्यूझीलंडच्या ड्रेसिंग रूममध्ये गेला विराट कोहली अन् जिंकली सर्वांची मनं\nभारत-न्यूझीलंड दुसरी कसोटी : बळीदशक एजाझचे वर्चस्व भारताचे न्यूझीलंडच्या फिरकीपटूचा ऐतिहासिक पराक्रम", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra/maharashtra-floods-cm-uddhav-thackeray-sangli-visit-updates-srk-94-2548970/", "date_download": "2021-12-05T08:38:20Z", "digest": "sha1:SRWH3D6KTVWO4MZMFMPN622QHZPMTNBT", "length": 18719, "nlines": 217, "source_domain": "www.loksatta.com", "title": "We have to find a way out of this crisis, Uddhav Thackeray expressed confidence in Sangli srk 94 | या संकटातून मार्ग काढणारच; सांगलीत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला विश्वास", "raw_content": "रविवार, ५ डिसेंबर, २०२१\nया संकटातून मार्ग काढणारच; सांगलीत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला विश्वास\nया संकटातून मार्ग काढणारच; सांगलीत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला विश्वास\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगलीतील भिलवडीला भेट दिली\nWritten By लोकसत्ता ऑनलाइन\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सांगलीतील पूरग्रस्त भागाची पाहणी कली\nराज्यात गेल्या काही दिवसात अनेक भागात पूर, भूस्खलन आणि पावसाशी संबंधित अनेक घटनांमध्ये आतापर्यंत जवळपास १५० लोकांचा मृत्यू झाला आहे. तर १०० लोक बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे. सांगली जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठं नुकसान झालं आहे. हजारो कुटुंबांना फटका बसला असून घरासह व्यवसायाचं नुकसान झाले आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले असून पिकेही वाया गेली आहेत. काही ठिकाणी जमिनीची मोठ्या प्रमाणात धूप झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्��ी उद्धव ठाकरे यांनी सांगलीतील भिलवडीला भेट दिली. दरम्यान, या संकटातून मार्ग काढणारचं, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.\nमुख्यमंत्री म्हणाले, “ज्या क्षणी अतीवृष्टी होणार, संकट येणार हा एक अंदाज आला. तेव्हापासून प्रशासन कामाला लागले. जिथं जिथं शक्य होईल तिथल्या धोकादायक वस्त्यांमधील नागरिकांचे आपण स्थलांतर करायला सुरवात केली. जवळपास ४ लाख नागरिकांचे स्थलांतर झाले आहे. जीवितहानी होऊ नये, हा आपला प्रधान्यक्रम होता.”\nसंकटांची मालिका आपल्यावर कोसळली\n“सांगलीतील पुरपरिस्थिती मला माहिती आहे. डोक्यावरुन पाणी जात होतं, अनेकांच्या घरात पाणी गेलं तसेच संसार उघड्यावर आले. आर्थिक नुकसान देखील झाले आहे. शेतीचं देखील नुकसान झालं आहे. या संकटांची मालिका आपल्यावर कोसळली आहे. मात्र मला आत्मविश्वास आहे की मी मार्ग काढणारचं. तात्काळ मदतीबाबत मी अंदाज घेत आहे. किती घरे उध्वस्त झाले, किती मदत करावी लागेल. तसेच काही ठीकाणी कायमस्वरुपी मदत करावी लागेल. त्यासाठी तुमची तयारी हवी,” असे मुख्यमंत्री म्हणाले.\nहेही वाचा- शरद पवारांनी उद्धव ठाकरेंचं कौतुक कशासाठी केलं; भाजपानं पाच मुद्द्यांवरून लगावला टोला\n“काही ठीकाणी कठोर निर्णय घ्यावे लागतील, कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. काही ठीकाणी पुनर्वसन करावं लागेल. त्याची तयारी ही तुमची सगळ्यांची असली पाहीजे. पाण्याच्या पातळ्या मोजण्यासाठी आपलं आयुष्य नाही आहे. सरकारकडून तुमच्या हिताचे निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही. येवढं वचन मी तुम्हाला देतो, असे मुख्यमंत्र्यांनी भिलवडीतील नागरिकांना सांगितले.\nमला थोतांड येत नाहीत\nयावेळी उद्धव ठाकरे यांनी तत्कालिन फडणवीस सरकारवर टीका केली, “ते म्हणाले आतापर्यंतची आपली प्रथा आहे. संकट आल्याबरोबर हजारो कोटीचे पॅकेज जाहीर करतात. मात्र, ते पॅकेज कुठं जातं कुणालाचं माहीत नाही. मला असे थोतांड येत नाहीत. मी प्रमाणिकपणे मदत करणार आणि ती केल्याशिवाय राहणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.\nमंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीत चर्चा करणार\nभिलवडीनंतर मुख्यमंत्र्यांनी अंकलखोपमधील ग्रानस्थांशी संवाद साधला. मुख्यमंत्री म्हणाले, “आपत्तीनंतर तुम्हाला पायावर उभं करायची जबाबदारी आमची आहे. ही अतीवृष्टी होण्याआधीपासूनच या संपूर्ण भागात कोरोनाचा संसर्ग खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. कृपा करून गर्दी करू नका. मास्क घालत राहा. पावसाळ्यानंतर येणारे आजार होणार नाहीत यासाठी प्रशासनास सूचना दिली आहे. मी सर्वांची निवेदने घेत आहे. सर्वांच्या सूचनांचा स्वीकार करणार आहे. मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीत यावर चर्चा करू.पूर दरवर्षी येतोय, दरवर्षी मुख्यमंत्री, मंत्री येणार आणि चौकशी करून जाणार. असेच आयुष्य जगायचे का अतिवृष्टीचा इशारा येताच प्रशासनाने या भागातील लोकांचे लगेच स्थलांतर केले, जीव जाऊ दिले नाहीत. हे आपलं सरकार आहे. तुमची सर्वांची ताकद आहे. तुमच्या हिताचेच निर्णय घेणार.”\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nमराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.\n‘बुद्धिस्ट सर्किट’ विकासातून पर्यटनास चालना\n निम्मा भारत लसीकृत झाला; आरोग्य मंत्र्यांनी ट्वीट करून दिली माहिती\nVIRAL VIDEO : सुंदर एअर होस्टेसने विमानतळावरच केला डान्स; Lazy Lad गाण्यावर तिचे स्टेप्स पाहून तुम्ही म्हणाल…\n’ शुबमन गिलनं चौकार ठोकताच वानखेडेवर प्रेक्षकांनी दिल्या घोषणा; VIDEO व्हायरल\nकाँग्रेस नेत्याने युपीच्या उपमुख्यमंत्र्यांना ‘त्या’ वक्तव्यावरून सुनावले; म्हणाले, “लुंगी घालणारी प्रत्येक व्यक्ती….”\n“इंदिरा गांधींच्या काळात ‘नाही’ म्हणण्याची मुभा होती, पण आता काँग्रेसमध्ये…”, गुलाम नबी आझाद यांचा पक्षनेतृत्वावर निशाणा\n“प्रत्येक माणसाला बजावून एकच सांगायचं…लढ”, प्रसाद ओकची पोस्ट व्हायरल\nVideo : बुलढाण्यातील वस्तीत शिरला वाघ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण\nनवीन अवतारात सादर होणार KTM 390 Adventure २०२२, जाणून घ्या काय आहेत खास वैशिष्ट्ये\nबाबा रामदेव यांच्याकडून जाणून घ्या, ‘या’ ४ योगासनांमुळे रक्तदाब कसा नियंत्रित होईल\nनागालँडमध्ये गोळीबारात १३ नागरिकांचा मृत्यू ; राहुल गांधींचा भारत सरकारला संतप्त सवाल, म्हणाले…\n“मी कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही, पण….;” कंगना रणौतचं उत्तर प्रदेश निवडणुकांबद्दल महत्वाचं विधान\nपहिल्या पत्नीवर फरहान अख्तरचे होते जीवापाड प्रेम, ‘या’ अभिनेत्याच्या भावामुळे मोडला १९ वर्षांचा संसार\nPHOTOS : IPL २०२२ प��र्वी मुंबई इंडियन्सनं संघाबाहेर केलेले २० क्रिकेटपटू; ‘हे’ दोघे आहेत मराठी\nPhotos : मुंबईत गेट वे ऑफ इंडियाजवळ जगातील सर्वात मोठा राष्ट्रध्वज, १४०० किलोच्या तिरंग्याचे खास फोटो\nVideo : राष्ट्रवादीचं सरकारमधील स्थान आणि काँग्रेसची साथ… जयंत पाटील यांची रोखठोक मुलाखत\n“खुंटा बळकट करण्यासाठीच गुजरातचे मुख्यमंत्री इथे…”, संजय राऊतांची भाजपावर खोचक टीका\nनव्या शिक्षण धोरणातून आत्मविश्वास निर्माण व्हावा – मोहन भागवत\nवरसोली येथे पॅरासेलिंगचा दोर तुटून अपघात ; दोन महिला बचावल्या, पर्यटकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चच्रेत\nराज्यात एकूण किती संशयितांची ओमायक्रॉन चाचणी नागरिकांनी काय काळजी घ्यावी नागरिकांनी काय काळजी घ्यावी\nOmicron in Maharashtra : चिंताजनक, करोनाचा ओमायक्रॉन विषाणू महाराष्ट्रात दाखल, कल्याण-डोंबिवलीत पहिला रुग्ण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-BPAR-arbaaz-khan-and-malaika-arora-khan-unites-at-salman-khans-eid-party-5368066-PHO.html", "date_download": "2021-12-05T08:35:36Z", "digest": "sha1:3MD6ANYFWEOLKOGTV6RA6X45LFJ7DR47", "length": 5237, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Arbaaz Khan And Malaika Arora Khan Unites At Salman Khan\\'s Eid Party | \\'सुल्तान\\' सलमानचा ईदच्या दिवशी दिसला हटके अंदाज, पाहा PHOTOS - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n\\'सुल्तान\\' सलमानचा ईदच्या दिवशी दिसला हटके अंदाज, पाहा PHOTOS\nईदनिमित्त सलमानच्या घरी पार्टी आयोजित करण्यात आली होती.\nमुंबई: सुपरस्टार सलमान खानच्या 'सुल्तान' सिनेमाने धमाकेदार सुरुवात केली आहे. सिनेमा सुपरहिट होण्याच्या मार्गावर वाटचाल करत आहे. नुकतीच ईदनिमित्त सलमान खानच्या घरी (गॅलक्सी अपार्टमेंट) पार्टी ठेवण्यात आली होती. रितेश-जेनेलिया, करण जोहर, सिद्धार्थ मल्होत्रा, जॅकलीन फर्नांडिससह अनेक स्टार्स यात सामील झाले होते.\nईदनिमित्त सलमानने ग्रीन कलरचा टी-शर्ट परिधा केलेला होता. त्यावर ब्लॅक टोपी घातलेली होती. सलमानचा असा वेगळा अंदाज खूप दिवसांनंतर पाहायला मिळाला. गॅलक्सी अपार्टमेंट बाहेर त्याच्या चाहत्यांनी एक झलक पाहण्यासाठी गर्दी केली होती. सलमानने वडील सलीम खानसोबत गॅलरीत येऊन चाहत्यांना अभिवादन केले.\nसेलिब्रेशनचा एक फोटो अर्पिता खानने इंस्टाग्रामवर शेअर केला. या फोटोमध्ये खान कुटुंबातील जवळपास सर्वच सदस्य दिसत आहेत. परंतु सर्वांच्या नजरा अरबाज खान आणि मलायका अरोरा खानकडे खिळल्या होत्या. गेल्या काही दिवसांपूर्वी दोघे विभक्त झाल्याचा बातम्या चांगल्याच चर्चेत होत्या. त्याचदरम्यान फॅमिली फोटो दोघे एकत्र दिसणे, वेगळाच इशारा करत होते. दोघांमध्ये सर्वकाही अलबेल झाल्याचे दिसत आहे.\nया फॅमिली फोटोमध्ये सलमान दिसत नाहीये. त्याचे दोन्ही भाऊ अरबाज-सोहेल, वहिणी मलायका-सीमा, बहिणी अलविरा-अर्पिता, भावोजी अतुल अग्निहोत्री आणि आयुष शर्मासोबत अरहान, अयान आणि आहिलने पोज देऊन फोटो परफेक्ट बनवला.\nपुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सलमान खानच्या ईद पार्टीचे Photos...\nन्युझीलँड ला जिंकण्यासाठी 533 धावांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-tennis-no-1-novak-djokovic-engaged-to-jelena-ristic-4386390-PHO.html", "date_download": "2021-12-05T08:39:50Z", "digest": "sha1:AK7LLHRGECCFQPB2CQOECCX7MXW5RHW6", "length": 4001, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Tennis No 1 Novak Djokovic Engaged To Jelena Ristic | टेनिस नंबर 1 खेळाडूने केला गूपचूप साखरपुडा... गर्लफ्रेंडला घरी घेऊन जाण्‍याची केली तयारी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nटेनिस नंबर 1 खेळाडूने केला गूपचूप साखरपुडा... गर्लफ्रेंडला घरी घेऊन जाण्‍याची केली तयारी\nलंडन- टेनिस विश्‍वातील सुपरहिरो नोव्‍हाक जोकोविच लवकरच एका आयुष्‍यातील एक नवा टप्‍पा गाठणार आहे. सर्बियाई मीडियामध्‍ये आलेल्‍या वृत्‍तानुसार जोकोविचने आपली गर्लफ्रेंड जेलेना रिस्टिकशी गूपचूप साखरपुडा केला आहे.\nप्रत्‍येक सामन्‍यावेळी त्‍याला प्रोत्‍साहन देणा-या जेलेनाला जोकोविचने मोन्‍टे कार्लो येथे प्रपोज केले. जेलेना आणि नोव्‍हाक गेल्‍या 8 वर्षांपासून डेटिंग करीत आहेत. जोकोविचने आपल्‍या फेसबुक पेजवर साखरपुडयाच्‍या वृत्तास दुजोरा दिला आहे. या वृत्तानुसार नोव्‍हाक 2014मध्‍ये लग्‍न करण्‍याची शक्‍यता आहे.\nनोव्‍हाक जोकोविच टेनिस जगतातील एक चर्चित चेहरा आहे. जगभरातील युवती त्‍याच्‍या क्‍यूट स्‍माईलवर फिदा आहेत. जेलेनाबरोबरील त्‍याच्‍या मैत्रीमुळे आधीच लाखो मुलींचे त्‍याने मन मोडले होते. या वृत्तामुळे त्‍यांना अधिकच धक्‍का बसला आहे. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा जोकोविचच्‍या प्रेमाचा प्रवास...\nन्युझीलँड ला जिंकण्यासाठी 528 धावांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mahitilake.com/2021/11/aai-birthday-wishes-in-marathi.html", "date_download": "2021-12-05T08:29:30Z", "digest": "sha1:GXU4B2ZLYDJWY4MNPNP63OHRAYE5IEHH", "length": 39815, "nlines": 494, "source_domain": "mahitilake.com", "title": "वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई।aai birthday wishes in marathi - माहितीलेक", "raw_content": "\nवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई /Aai birthday wishes in marathi\n“स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी” आई हे व्यक्तिमहत्वचं निराळे, साधू संत तसेच थोर व्यक्तीने आईचे वर्णन त्यांच्या अभंगात आणि लेखात केलेलेच आहे. आपलं मुलं कसे का असेनात, पण त्यांना माया लावायला हि माउली कधी चुकत नाही..\nआपल्या जीवनात काही खूपच महत्वाच्या व्यक्ती येतात आणि जातात, परंतु आई या व्यक्तीची कोणी जागाच घेऊ शकत नाही. आपल्या जीवनातील विशेष व्यक्तीच्या वाढदिवसाला आपण शुभेच्छा देतो, परंतु अश्या मायेच्या वृक्षाचा आपल्याला विसर पडतो. याच आईचा वाढदिवस तुम्ही तिला दिलेल्या छानश्या शुभेच्छेने करू शकता. त्याकरिता हे आर्टिकल लिहिलेले आहे. त्यामधील दिलेल्या शुभेच्छा तुम्हाला नक्की आवडेल.\nपहाटे दहा वाजलेत असे सांगून सहा वाजता उठवणाऱ्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.\nशोधू कुठे तुझ्यात मला,\nमग दिसे मज एक आरसा\nआई मज तू जवळ भासे,\n“वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई”\nमाझ्याकडे इतका वेळ कुठे आहे\nकी नशिबात लिहिलेले पाहू मला\nमाझे भविष्य उज्वल आहे.\nजगात असे एकच न्यायालय आहे,\nजिथे तुमचे सगळे गुन्हे माफ होतात,\nमाझा सन्मान, माझी कीर्ती,\nआणि माझा मान आहे माझी आई..\nमला नेहमी हिम्मत देणारी माझा\nअभिमान आहे माझी आई.\nलोक आपल्या मुलांचा अभिमान बाळगतात,\nपण मला ‘तु माझी आई आहेस’\nअसे सांगण्यात जास्त अभिमान वाटतो\nतुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आई\nआई देवाने दिलेली एक भेटवस्तू आहेस तू, माझ्या प्रत्येक दिवसाची सुरुवात आहेस तू, तू सोबत असताना सर्व दुःख दूर होतात नेहमी अशीच सावली प्रमाणे माझ्या सोबत रहा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई.\nकितीही वय झालं तरी प्रेम तुझे कमी होणार नाही,\nतुझ्या सुरकुतलेल्या हाताची माया कोणालाच कधी येणार नाही,\nआई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा\nमाझी आई मायेची पाझर,\nआईची माया आनंदाचा सागर.\nआई म्हणजे घराचा आधार,\nआईशिवाय सर्व काही निराधार.\nवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई\nस्वत: उन्हाचे चटके सोसून\nमाझ्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा\nमुंबईत घाई शिर्डीत साई\nफुलात जाई गल्लीत भाई\nमाझे आत्तापर्यंतचे सर्व हट्ट पुरवल्याबद्दल धन्यवाद.\nवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई\nतुझे प्रेम माझी एकमेव आशा आहे तुझे प्रेम म्हणजे माझा विश्वास आहे तुझे प्रेम म्हणजे माझा विश्वास आहे आणि तुझे प्रेम माझे जग आहे आणि तुझे प्रेम माझे जग आहे माझी प्रिय आई, मी तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो माझी प्रिय आई, मी तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो मी तुझ्या सुखी आयुष्यासाठी प्रार्थना करतो \nआई म्हणजे वात्सल्याची मूर्ति,\nआई म्हणजे मायेचा सागर,\nआई म्हणजे साक्षात परमेश्वर.\nप्रेमळ, समजूतदार आणि सर्वांना सांभाळून घेणाऱ्या माझ्या आईला कशाचीच कमतरता पडू नये, आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा\nप्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात ती\nखास असते, दूर असूनही ती\nहृदयाजवळ असते, जिच्या समोर\nमृत्यूही हार म्हणतो, ती दुसरी\nकोणी नाही आईच असते.\nआई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nअनेक चेहरे बदलताना पाहिले,\nआईला मात्र प्रत्येकवेळी मी\nआई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा\nतू आपल्या घराचा आधारस्तंभ आहेत, तू सोबत असताना आम्हाला कोणत्याच गोष्टीची काळजी नसते. हॅपी बर्थडे मम्मी.\nहार घालण्यासाठी हजारो फुलांची गरज आहे आरती सजवण्यासाठी हजारो दिव्यांची गरज आहे आरती सजवण्यासाठी हजारो दिव्यांची गरज आहे सागर तयार होण्यासाठी हजारो थेंबांची गरज आहे सागर तयार होण्यासाठी हजारो थेंबांची गरज आहे मुलांच्या जीवनास स्वर्ग बनवण्यासाठी एकाच आईची गरज आहे\nप्रत्येक जन्मी देवाने मला\nआई द्यावी ही परमेश्वरास प्रार्थना\nमी तुझ्याशिवाय मी काहीही नाही,\nहे तुला कळावे अशी माझी इच्छा आहे,\nपरंतु मी तुझ्याबरोबर सर्व काही असू शकेल.\nमाझे तुझ्यावर खुप प्रेम आहे\nआई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा\nबाबा पासून नेहमीच मला वाचवणाऱ्या माझ्या प्रिय आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.\nभरवलास तू मला घास,\nआई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा\nमाझी पहिली गुरु, अखंड प्रेरणा स्थान\nआणि प्रिय मैत्रीण असणाऱ्या\n..माझ्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..\nआपल्या सर्वांच्या हृदयाचा मखमली\nपेटीत कोरलेली दोन सर्वोत्कृष्ट\nआई माझे तुझ्यावर खूप प्रेम\nवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई\nआयुष्यातील कठीण प्रसंगामध्ये सर्वात आधी डोळ्यासमोर येणारी व्यक्ती म्हणजेच आई.\nमाझ्या यशाचे सर्वात मोठे\nरहस्य माझी आई आहे.\nजन्म��िवसाच्या खूप खूप शुभेच्छा\nमाझी ह्या जगात खूप प्रसिद्धी आहे हे फक्त माझ्या आईमुळे आहे\nअगं, मला आणखी काय द्यायला पाहिजे आई तूच माझी सर्वात मोठी संपत्ती आहे\nतुला, वाढदिवसाच्या शुभेच्छा आई..\nमाझ्या दिवसाची उत्तम सुरुवात\nमाझ्या आईचा चेहरा पाहिल्याशिवाय\nआई तुझे खूप खूप धन्यवाद\nतू खूप छान आहेस आणि\nवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई\nजेव्हा आपल्याला बोलताही येत नव्हते तेव्हाही आपली प्रत्येक गोष्ट आईला समजत होती आणि आत्ता बोलता येते तर प्रत्येक गोष्टीत आपण म्हणतो, राहुदे आई तुला काय समजणार आहे.\nआई तू माझ्या जीवनाचा आधार,\nमातीच्या गोळ्याला तूच दिलास आकार,\nसांग आई कसे फेडू तुझे थोर उपकार\nआई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.\nकारण तू आमचे प्रेरणास्थान आहेस\nया सुखी आणि समृद्ध कुटुंबाचा\nतूच खरा मान आहेस\nआई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा\nनवा गंध नवा आनंद,\nनिर्माण करीत प्रत्येक क्षण यावा,\nव नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी,\nतुझा आनंद शतगुणित व्हावा,\nआई तुला वाढदिवसांच्या खूप शुभेच्छा\nआई दिव्याची ज्योत असते,\nआणि तो प्रकाश परिवाराला मिळावा,\nम्हणून दु:ख सगळे सोसत असते.\nआई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा\nजगी माऊलीसारखी कोण आहे,\nजिचे जन्मांतरीचे ऋण आहे,\nअसे ऋण हे ज्यास व्याज नाही,\nत्या ऋणाविना जीवनास साज नाही,\nजिच्याारखे कौतुके बोल नाहीत,\nजिच्या यातनांना जगी तोड नाही,\nतिचे नाव जगात आई,\nआई एवढे कशालाच मोल नाही,\nआई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा\nआज एका खास व्यक्तीचा वाढदिवस आहे.\nही व्यक्ती माझी मित्र,\nतत्वज्ञानी आणि माझा मार्गदर्शक म्हणजेच आपणच\nआई, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nमाझे हात तुझ्या हातात आई,\nमी चालतो ठाई ठाई,\nअशीच थाप राहु दे राहु दे आई\nतुझ्यामुळे मी हे जग जिंकेन,\nआई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा\nआई तू माझ्या मंदिरातील देव आहे.\nकिती हि सेवा केली तरी ती कमीच आहे.\nतुझे कष्ट अपार आहे.\nतुझ्यासाठी मात्र मी तुझा श्वास आहे.\nतू माझ्या आयुष्याला वळण दिले.\nहाताचा पाळणा करून मला वाढवले.\nतुझे संस्कार माझ्यात रुजवले.\nकष्ट करायची गोडी मी तुझ्याकडून शिकलो.\nकिती गाऊ आई तुझी थोरवी.\nया जगात तुझ्यासारखे कोणीच नाही.\nप्रत्येक दिवस हा तुझ्या आयुष्यात आनंद घेऊन यावा.\nहेच आता देवाकडे आहे मागणे.\nआई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा\nतू माझ्यासाठी ख��प मौल्यवान आहेस आई\nतू माझ्यासाठी सर्वात खास आहेस आई\nतुमच्या ह्या वाढदिवशी मी प्रार्थना करतो\nहा वाढदिवस आनंदाचा खजाना घेऊन येईल\nवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई\nआयुष्यात त्यांना काहीच कमी पडत नाही,\nजे आईच्या डोळ्यात कधी पाणी येऊ देत नाही,\nआई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nएक आई इतर सर्वांची जागा घेऊ शकते\nतीची जागा कोणीही घेऊ शकत नाही\nआई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nमायेच्या बंधनात बांधून ठेऊन,\nजी प्रेम करते तिला,\nआई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा\nआई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.\nतुझा फोन वाजत असतो,\nतुझा आवाज ऐकवत असतो,\nतुझी खुशाली सांगत असतो,\nज्या स्त्रीने माझी सर्व स्वप्ने आणि आकांक्षा पुर्ण करण्यास मला मदत केली.\nत्या माझ्या प्रिय आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,\nआपला हा वाढदिवस आनंदाने भरला जावो.\nज्यांना मी मनापासून प्रेम करतो,\nत्या आईस वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवित आहे\nआपला दिवस आनंदमयी राहील\nआई तुझ्या चेहऱ्यावरचे हे गोड हसू,\nअसेच काय असू दे,\nप्रत्येक दिवशी मला तुझे हे गोड रुप दिसू दे,\nआई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा\nइंद्रधनुष्याप्रमाणे तुझेही आयुष्य रंगीत असावे,\nतू सदैव आनंदी असावे, हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना,\nआई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा\nमाझ्या देहातील, श्वास असणाऱ्या\nआई तुला चांगले आरोग्य, सुख आणि दीर्घायुष्य लाभो.\nआई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा\nआई म्हणजे मायेचा पाझर,\nआईची माया एक आनंदाचा सागर,\nआई म्हणजे घराचा आधार,\nआईविना ते गजबजलेलं घरचं निराधार,\nआई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा\nतुझ्या प्रेमाने मला आतापर्यंत खूप काही मिळवून दिले आहे.\nदिवस आज आहे खास,\nतुला उदंड आयुष्य लाभो,\nहाच मनी माझ्या ध्यास\nदु:खात हसवी, सुखात झुलवी, गाऊनी गोड अंगाई.\nजगात असे काहीही नाही, जशी माझी प्रिय आई.\nठेच लागता माझ्या पायी, वेदना होती तिच्या ह्रदयी.\nतेहतीस कोटी देवांमध्ये, श्रेष्ठ मला मझी “आई”.\nवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई\nतिच्या पिल्लाने मारलेली मिठी,\nआई तुला माझ्याकडून एक छान मिठी\nतु नेहमीच माझ्या मनात आणि हृदयात असशील.\nया जगात मूर्ती नाही,\nअनमोल जन्म दिला तू आई,\nतुझे उपकार काही या जन्मात फिटणार नाही,\nमाझ्या आयुष्यातील सर्व प्रथम गुरुला\nदोन शब्दात सार आकाश सामाऊन घेई,\nमिठीत तिने घेता लहान वाटे भुई,\nओरडा हि तिचा भासे जणू गोड गाणी,\nवादळ वारे, ऋतू सारे तिच्याच मिठीत विरून जाई\nआई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nतू आम्हाला दिलेल्या आनंदाचे क्षण\nतुझ्या आयुष्यात दुपटीने येवो,\nहीच ईश्वरचरणी प्रार्थना, वाढदिवसाच्या आई तुला शुभेच्छा\nतुला विसरणे शक्य नाही.\nमाझी ओळख पूर्ण नाही.\nवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई\nज्या स्रीने माझी सर्व स्वप्ने,\nपूर्ण करण्यास मला मदत केली,\nत्या माझ्या प्रिय आईला\nदेवाला सगळीकडे पोहोचता येत नाही,\nम्हणूनच त्याने आईला प्रत्येकाच्या आयुष्यात पाठवले,\nप्रत्येक जन्मी मला मिळावी तुमच्यासारखी सासू\nसासूबाई तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nतुझ्या प्रार्थना नेहमीच आमच्या आनंदासाठी असतात.\nमाझी प्रार्थना तुझ्यासाठी आहे.\nपण जगात भारी माझी आई,\nआई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nमाझ्यावर नेहमीच विश्वास ठेवल्याबद्दल\nवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई\nतुझी सगळी स्वप्ने पूर्ण होऊ दे.\nतुझ्या कोणत्याही अपेक्षांना सीमा न राहू दे,\nतुझ्या आयुष्यात सुखाचा वर्षाव होऊ दे,\nआई तुला साठाव्या वर्षांच्या हार्दिक शुभेच्छा\nएक आई सगळ्यांची जागा घेऊ शकते,\nपण तिची जागा कोणीच घेऊ शकत नाही,\nआई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा\nआई तू माझी लाडाची,\nतुझ्याशिवाय नाही माझ्या जीवनाला अर्थ\nतू कायम सोबत असावी हाच माझा हट्ट,\nसासू असलीस तरी आहेस तू माझी मैत्रीण,\nतुझ्या या जन्मदिनी तू दिसावीस अधिकच सुंदर,\nसासूबाई तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nमुंबईत घाई, शिर्डीत साई,\nफुलात जाई, गल्ली गल्लीत भाई,\nपण, या जगात सगळ्यात भारी\nअशा या प्रेमळ आईला\nवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई\nनेहमी माझी काळजी घेणाऱ्या\nमाझ्या सासू पण माझी आई झालेल्या\nप्रेमळ सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा\nस्माईल बघून होतो ना,\nआई तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा\nअसे मला कधीच जाणवले नाही,\nतुम्ही दिलेली माया मला आधीच कधी मिळाली नाही,\nआज या शुभ दिनी, देते तुमची सूनबाई तुम्हाला शुभेच्छा\nतुमचा आशीर्वाद कायम सोबत असू द्या\nलाडाची लेक मी तुमची\nझाले कधी माहीत नाही,\nअहो आई म्हणताना मैत्री कधी झाली कळली नाही,\nआई तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा\nतू कायमच माझी ‘नंबर वन’ राहशील.\nसासू माझी भासे मला माझी आई,\nकधी केला नाही दुरावा,\nघेते माझी काळजी वेळोवेळी,\nकधी असले उदास ���ी,\nतिची सावली असावी नेहमीच अशी\nघरभर, सासूबाई वाढदिवसाच्या शुभेच्छा\nजगासाठी तू एक व्यक्ती आहेस,\nपण माझ्यासाठी तू माझं जग आहेस\nआई, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा\nजगातली सारी सुखं तुझ्या पायाशी लोळू देत,\nतुझ्या असण्याने माझे जग कायम बहरलेले असू देत\nवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई\nतू माझी शक्ती आहेस,\nजी मला माझ्या आयुष्यातील\nमाझ तुझ्यावर खूप प्रेम आहे\nकितीही काळ लोटला तरी\nमाया तुझी ओसरत नाही,\nतुझ्या वाढदिवशी तुझी आठवण नाही, असे कधीच होणार नाही.\nआई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा\nव्हावीस तू शतायुषी, व्हावीस तू दीर्घायुषी, ही एकच माझी इच्छा,\nआई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा\nआई म्हणजे वात्सल्याची मूर्ति,\nआई म्हणजे मायेचा सागर,\nआई म्हणजे साक्षात परमेश्वर\nआई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.\nघरात स्वयंपाक कमी असल्यास\nज्या व्यक्तीला भूक नसते.\nवाढदिवसाच्या अगदी मनापासून शुभेच्छा\nमी खूप भाग्यवान आहे.\nकी, तुझ्यासारखी आई माझ्याकडे आहे.\nवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई\nआपल्या आयुष्यात आपल्याला प्रेम\nआणि आनंदाची कधीच कमतरता भासणार नाही.\nशिड्या जिने माझ्यासाठी बनवल्या,\nअशा माझ्या कष्टाळू आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा\nप्रेमळ आणि सर्वांची काळजी घेणाऱ्या आईला वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा\nबायकॊच्या पदराला तॊड पुसले,\nतर बायको म्हणते पदर खराब होईल\nपण आईच्या पदराला तोंड पुसले,\nतर आई म्हणते बाळा पदर खराब आहे\nदेव प्रत्येकाच्या घरी जाऊ शकत नाही,\nम्हणून त्याने निर्माण केली ‘आई’\nवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई\nप्रत्येक जन्मी मला मिळावा तुझ्या पोटी जन्म,\nतुझ्याच असण्याने मला मिळाल जीवनाचा खरा अर्थ\nएक आई इतर सर्वांची जागा घेऊ शकते,\nपरंतु तिची जागा कोणीही घेऊ शकत नाही.\nआई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा\nयेणारा प्रत्येक क्षण तुझ्या आयुष्यात केवळ आनंद घेऊन यावा,\nयासाठी मी कायम प्रयत्नशील असेल,\nतुझ्या सगळ्या कष्टांचे मी चीज करेन,\nतू कधीही केलास नाही तुझा विचार,\nआई आज आहे तुझा वाढदिवस,\nआता तरी स्वत:साठी थोडा वेळ काढ\nआई तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा\nतू माझ्यासाठी आनंदाचे स्रोत आहेस.\nतु मला अशा गोष्टी करण्यात मदत केलीस,\nजी मी या आयुष्यात कधीही स्वप्नात पाहिली नव्हती.\nआई, तू खरोखर देवताच आहेस.\nआपला दिवस चांगला जावो.\nवाढदिवसाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा आई\nस्वत:ला विसरुन घरातील इतरांसाठी\nसर्व काही करणाऱ्या माझ्या प्रेमळ आईला\nमाझ्या सर्व चुकांना माफ करणारी,\nखूप रागात असतानाही मनापासून प्रेम करणारी,\nआशीर्वाद देण्यासाठी कायम तत्पर असणारी,\nएकमेव व्यक्ती म्हणजे माझी ‘आई’\nआई तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा\nआई माझी मायेचा झरा\nदिला तिने जीवनाला आधार\nठेच लागता माझ्या पायी,\nवेदना होती तिच्या हृदयी,\nश्रेष्ठ मला माझी “आई”\n|| आई तुला उदंडआयुष्याच्या अनंत शुभेच्छा ||\nवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई\nतुमच्यापेक्षा विशेष कोणीही नाही.\nमाझी आई जिने माझ्या संपर्ण आयुष्यावर प्रेम केले.\nआई जितकी प्रेमळ असते आणि तितकीच कणखर दिसते.\nभर उन्हात ती आपल्याला गारवा देणारी सावली असते.\nनाही माझे व्यक्तिमत्व मोठे..\nआई तू उन्हामधली सावली..\nआई तू पावसातली छत्री..\nआई तू थंडीतली शाल..\nआई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई\nआई साठी काय लिहू\nआई साठी कसे लिहू\nआई साठी पुरतील एवढे\n|| आई तुला उदंडआयुष्याच्या अनंत शुभेच्छा ||\nआशा करतो कि, aai birthday wishes in marathi तुम्हाला नक्की आवडल्या असतील, या शुभेच्छा आई ला देऊन तुम्ही तिच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य आणू शकता.\nमाहितीलेक हे आरोग्य, व्यवसाय, अर्थशास्त्र, इतिहास, सामान्य ज्ञान, निसर्ग, प्राणिजगत, विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधी माहिती पुरवणारे सर्वात मोठे व्यासपीठ आहे.\nतुम्हाला मोफत माहिती Whatsapp वर हवी असल्यास Open या बटण वर क्लिक करा..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.paklim.org/vocabular/what-s-the-difference-between-a-tribe-an-ethnic-group-and-a-nation/", "date_download": "2021-12-05T08:04:02Z", "digest": "sha1:TV6I6TCBBU3VDUKSJWOVHV2MSHRQDMS7", "length": 5218, "nlines": 21, "source_domain": "mr.paklim.org", "title": "एक जमात, वंशीय गट आणि राष्ट्र यांच्यात काय फरक आहे? २०२०", "raw_content": "\nएक जमात, वंशीय गट आणि राष्ट्र यांच्यात काय फरक आहे\nएक जमात, वंशीय गट आणि राष्ट्र यांच्यात काय फरक आहे\nमनोरंजक आहे कारण माझ्या देशात, \"जातीय\" हा शब्द बर्‍याचदा \"जमात\" ने बदलला आहे. पण मी म्हणेन की आदिवासी ही जीवनशैली जास्त आहे. शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेत ते त्यांच्या तुलनेने लहान आकाराचे आहेत. जीवनशैली आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीतही आदिवासींमध्ये पारंपारिक असण्याची प्रवृत्ती आहे.\nदुसरीकडे, वंशीय गट केवळ आदिवासींसाठीच नाहीत. ते असे लोक असू शकतात जे आधुनिक मोठ्या शहरात राहतात आणि काही समानता सामायिक करतात.\nएका राष्ट्रात अनेक जमाती / वांशिक गट असू शकतात. ते सहसा एखाद्या देशाशी संबंधित असतात, परंतु तुलनेने पुरेसे मोठे क्षेत्र देखील.\nजमात: पारंपारिक समाजात सामाजिक, आर्थिक, धार्मिक, किंवा रक्ताच्या नात्याने जोडलेली, सामान्य संस्कृती आणि बोलीभाषा असलेले, सामान्यत: मान्यताप्राप्त नेता असलेले समुदाय असलेले समुदाय.\nवांशिकता: सामान्य राष्ट्रीय किंवा सांस्कृतिक परंपरेसह लोकसंख्या उपसमूह (मोठ्या किंवा वर्चस्व असलेल्या राष्ट्रीय किंवा सांस्कृतिक गटामध्ये) संबंधित.\nराष्ट्र: विशिष्ट वंश किंवा इतिहास, संस्कृती किंवा भाषा यांच्याद्वारे एकत्रित लोक मोठ्या संख्येने विशिष्ट देशात किंवा प्रदेशात राहतात.\nवांशिक गटांची एक वेगळी भाषा आणि संस्कृती आहे. आदिवासी वंशीय गटांचे गट आहेत, याचा अर्थ असा की ते एखाद्या वंशीय समुहाची बोलीभाषा बोलू शकतात किंवा वांशिक गटाची वेगळी उप-संस्कृती असू शकतात. उदाहरणार्थ, सामान्य भाषा आणि वेगळ्या संस्कृतीमुळे अरब लोक वंशीय गटाचा एक भाग आहेत. आपली सामान्य भाषा आणि संस्कृती पाहता योरूबा हा एक वेगळा वांशिक गट आहे.\nवर पोस्ट केले २६-०२-२०२०\nकॅनडामधील एसपीपी आणि नॉन-एसपीपी महाविद्यालये / विद्यापीठे यांच्यात काय फरक आहे“ओरडणे”, “ओरडा”, “किंचाळणे” आणि “रडा” यात काय फरक आहे“ओरडणे”, “ओरडा”, “किंचाळणे” आणि “रडा” यात काय फरक आहेपीएचपीमध्ये गेट किंवा पोस्ट पद्धतीत काय फरक आहेपीएचपीमध्ये गेट किंवा पोस्ट पद्धतीत काय फरक आहेवर्डप्रेस आणि ऑक्टोबर सीएमएसमध्ये काय फरक आहेवर्डप्रेस आणि ऑक्टोबर सीएमएसमध्ये काय फरक आहेनैतिक आणि कायदेशीर तर्कात काय फरक आहेनैतिक आणि कायदेशीर तर्कात काय फरक आहेबांधकाम व्यवस्थापन आणि इमारत अभियंता व्यवस्थापनात काय फरक आहेबांधकाम व्यवस्थापन आणि इमारत अभियंता व्यवस्थापनात काय फरक आहेजीएसटी राजवटीत एलएलपी आणि खासगी लिमिटेड कंपनीत काय फरक आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/mumbai-live-updates-massive-fire-in-a-residential-building-near-lalbaug-lower-parel-mhds-621497.html", "date_download": "2021-12-05T08:00:26Z", "digest": "sha1:4FDSI6GI6JEDXASWMPXPQLOX442GZWCK", "length": 9269, "nlines": 91, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Mumbai Fire: मुंबईतील लालबाग परिसरात इमारतीला भीषण आग, LIVE VIDEO – News18 लोकमत", "raw_content": "\nMumbai Fire: मुंबईतील लालबाग परिसरात इमारतीला भीषण आग; इम���रतीवरुन पडून एकाचा मृत्यू, LIVE VIDEO\nMumbai Fire: मुंबईतील लालबाग परिसरात इमारतीला भीषण आग; इमारतीवरुन पडून एकाचा मृत्यू, LIVE VIDEO\nमुंबईतील लालबाग परिसरात इमारतीला भीषण आग\nMumbai Fire: मुंबईतील लालबाग परिसरात इमारतील वन अविघ्न पार्क इमारतीला भीषण आग लागली आहे.\nमुंबई, 22 ऑक्टोबर : मुंबईतील लालबाग (Lalbaug Mumbai) परिसरात इमारतीला भीषण आग (massive fire in residential building) लागली आहे. रहिवासी इमारतीच्या 19व्या मजल्यावर ही आग लागली आहे. लोअर परिसरातील वन अविघ्न पार्क या इमारतीला ही आग लागली आहे. या घटनेत एका नागरिकाचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. ही आग इतकी भीषण आहे की आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट संपूर्ण परिसरात दिसत आहेत. (Fire caught in Lalbaug residential building) आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहे. 19व्या मजल्यावर लागलेली ही आग आता इमारतीच्या इतर मजल्यांवर सुद्धा पसरली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 20 गाड्या दाखल झाल्या आहेत. वन अविघ्न पार्क ही 60 मजली इमारत असून तिच्या 19व्या मजल्यावर दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास आग लागली.\nMumbai Fire: तरुणाची 19व्या मजल्यावरुन उडी, अंगावर काटा आणणारा VIDEO मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, इमारतीवरुन खाली पडलेला हा इसम इमारतीचा सुरक्षारक्षक असल्याचं बोललं जात आहे. हा इसम आपला जीव वाचवण्यासाठी इमारतीच्या गॅलरीत आला. मात्र आगाच्या ज्वाळा इतक्या होत्या की त्या इसमाने आपला बचाव करण्यासाठी गॅलरीला लटकला. यानंतर या इसमाने इमारतीवरुन उडी घेतली. या इसमाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र, उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.\nमुंबईत इमारतीला भीषण आग pic.twitter.com/geJZZyPGpk\nआगीची माहिती मिळताच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या सुद्धा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. जखमी व्यक्तीला उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती मिळू शकलेली नाहीये. मात्र, आग इतकी भीषण आहे की झपाट्याने इतरत्र पसरत आहे.\nमुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले की, इमारतीमधून रहिवाशांना बाहेर काढण्यात आले आहे. एक व्यक्ती जखमी झाला असून त्याला उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इमारती��� काही काम सुरू होते आणि त्यावेळी आगीची ठिणगी उडून ही आग लागली असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, ही आग कशामुळे लागली याबद्दल अद्याप काही माहिती समजू शकलेली नाही. राम तिवारी नावाची व्यक्ती लटकत होती. 10 मिनिटांपेक्षा जास्त ही व्यक्ती लटकत होती. खाली पडल्याने त्याला दुखापत झाली होती उपचारा दरम्यान त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. राम तिवारी ज्यावेळी इमारतीला लटकत होते. त्यादरम्यान थोडी समयसूचकता दाखवली असती, पडू नये याची काळजी घेतली असती तर त्याचा आज जीव वाचला असता. मृत राम तिवारी या इमारतीतलाच कामगार होता, असं महापौर म्हणाल्या आहेत.\nMumbai Fire: मुंबईतील लालबाग परिसरात इमारतीला भीषण आग; इमारतीवरुन पडून एकाचा मृत्यू, LIVE VIDEO\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/viral/male-customer-claims-that-sbi-bank-denied-entry-to-him-because-he-wear-shorts-mhkp-632758.html", "date_download": "2021-12-05T07:51:50Z", "digest": "sha1:EM7C35HYGUN6SYBSDD4U64USNSYQARIZ", "length": 7432, "nlines": 81, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "शॉर्ट्स घातल्याने बँकेने नाकारला प्रवेश; तरुणाच्या तक्रारीवर SBI ने ट्विट करत दिलं हे उत्तर – News18 लोकमत", "raw_content": "\nशॉर्ट्स घातल्याने बँकेने नाकारला प्रवेश; तरुणाच्या तक्रारीवर SBI ने ट्विट करत दिलं हे उत्तर\nशॉर्ट्स घातल्याने बँकेने नाकारला प्रवेश; तरुणाच्या तक्रारीवर SBI ने ट्विट करत दिलं हे उत्तर\nएका व्यक्तीनं ट्विटरवर SBI कडे याबाबत तक्रार करत विचारलं की बँकेत येणाऱ्या ग्राहकांसाठीही ड्रेस कोड (Dress Code for Bank Customers) आहे का\nकोलकाता 20 नोव्हेंबर : एका व्यक्तीने असा दावा केला आहे की स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एका ब्रँचमधून त्याला केवळ यासाठी माघारी पाठवण्यात आलं कारण त्याने शॉर्ट्स (Shorts in Bank) घातले होते. बँक स्टाफने (Bank Staff) त्याला फुल पॅन्ट घालून येण्यास सांगितलं. या व्यक्तीनं आता ट्विटरवर SBI कडे याबाबत तक्रार करत विचारलं की बँकेत येणाऱ्या ग्राहकांसाठीही ड्रेस कोड (Dress Code for Bank Customers) आहे का कोलकातामध्ये (Kolkata) राहणाऱ्या आशिषच्या या प्रश्नाचं बँकेनं उत्तरही दिलं. आशिषने SBI ला टॅग करत आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की आज शॉर्ट्स घालून तुमच्या एका ब्रांचमध्ये गेलो. यावर मला असं सांगितलं गेलं की मी फूल पॅन्ट घालून परत येण्याची गरज आहे. कारण ग्राहकांनी सभ्यता ठेवावी अशी बँकेची अपेक्षा आहे. ग्राहकांनी काय घालावं याबाबत काही अधिकृत ���ियम आहेत का कोलकातामध्ये (Kolkata) राहणाऱ्या आशिषच्या या प्रश्नाचं बँकेनं उत्तरही दिलं. आशिषने SBI ला टॅग करत आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की आज शॉर्ट्स घालून तुमच्या एका ब्रांचमध्ये गेलो. यावर मला असं सांगितलं गेलं की मी फूल पॅन्ट घालून परत येण्याची गरज आहे. कारण ग्राहकांनी सभ्यता ठेवावी अशी बँकेची अपेक्षा आहे. ग्राहकांनी काय घालावं याबाबत काही अधिकृत नियम आहेत का आशिषच्या या ट्विटला रिप्लाय करत बँकेनं सांगितलं की असा कोणताही ड्रेस कोड नाही. या ट्विटला रिप्लाय करत SBI नं उत्तर दिलं की तुमची चिंता आम्हाला समजतीये आणि त्याचा आम्ही आदर करतो. आम्ही हे स्पष्ट करतो की ग्राहकांसाठी ड्रेस कोडबाबत कोणतेही नियम नाहीत. ते आपल्या आवडीनुसार तयार होऊ शकतात. तसंच सार्वजनिक ठिकाणी जाताना आपल्या मर्यादा, संस्कृती आणि परंपरांबद्दल काळजी घेऊ शकतात. आशिषच्या या ट्विटवर वेगवेगळ्या कमेंट येत आहेत. काहींनी यावरुन बँकेवर टीका केली आहे तर काहींनी त्याला फूल कपडे घालून बँकेत जाण्याचा सल्ला दिला आहे. आशिषने काही वर्षांपूर्वीच्या पुण्यातील एका घटनेचाही उल्लेख केला आहे. यात सांगितलं की SBI च्या टिळक रोडवरील ब्रांचमधूनही एका ग्राहकाला फूल कपडे न घातल्यानं परत पाठवण्यात आलं होतं. बँकेत शॉर्ट्स घालून गेल्यानं अनेकांनी आशिषची थट्टाही केली आहे. एका यूजरने लिहिलं, तुम्ही न्यूडही फिरलात तरी SBI ला काही अडचण नाही. मात्र त्यांना त्यांच्या ग्राहकांची चिंता आहे. मला खात्री आहे की तुम्ही ऑफिस किंवा लग्वात शॉर्ट्स घालून जात नसाल. मग इथेही काही चांगली कपडे घातली तर\nशॉर्ट्स घातल्याने बँकेने नाकारला प्रवेश; तरुणाच्या तक्रारीवर SBI ने ट्विट करत दिलं हे उत्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://anandghare2.wordpress.com/2010/07/19/%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A5%A9/", "date_download": "2021-12-05T08:36:46Z", "digest": "sha1:6L4NUTBQOOLFB4CVM34DCHEVSDU3HCJG", "length": 47643, "nlines": 133, "source_domain": "anandghare2.wordpress.com", "title": "तेथे कर माझे जुळती – भाग ३ प्रभाकर जोशी | निवडक आनंदघन", "raw_content": "\nआजीचे घड्याळ (कालगणना) (3)\nकला आणि कलाकार (6)\nराणीचे शहर लंडन (6)\nबोलू ऐसे बोल (11)\nविज्ञान आणि तंत्रज्ञान (86)\nचीन चिनी चायनीज (5)\nसाहित्य आणि साहित्यिक (20)\nविठ्ठला तू वेडा कुंभार (6)\nतेथे कर माझे जुळती – भाग ३ प्रभाकर जोशी\nआयुष्यात आपल्याला ���नेक माणसे भेटतात. त्यातली कांही प्रसिध्दीच्या शिखरावर जाऊन पोचतात, कांही आपापल्या क्षेत्रात चांगले नांव कमावतात तर कांही फक्त त्यांच्या परिचयातल्या लोकांनाच माहीत असतात. पण अशा सगळ्या प्रकारच्या लोकांचा आपल्यावर कळत नकळत प्रभाव पडत असतो. अशाच कांही व्यक्तींबद्दल मी ‘तेथे कर माझे जुळती’ या मालिकेत लिहायला सुरुवात केली आहे. परमपूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले आणि स्वरभास्कर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी या दोन उत्तुंग व्यक्तींविषयी मी पहिल्या दोन भागात लिहिले होते. त्यांच्या जीवनकार्याबद्दल आजवर अमाप लिहिले गेले आहे, त्यात आणखी भर घालण्याएवढी माझी पात्रता नाही. त्यामुळे त्यांच्या मोठेपणाबद्दल फारसे कांही न लिहिता माझ्या व्यक्तीगत जीवनाच्या वाटेवरील कुठल्या वळणावर योगायोगाने मला त्यांच्याबरोबर कांही क्षण घालवण्याची संधी मिळाली आणि त्याचा माझ्यावर काय परिणाम झाला या मी मनाशी जपून ठेवलेल्या आठवणींबद्दलच लिहिले होते. आज या लेखात मी माझ्या परिचयाच्या एका जवळच्या व्यक्तीबद्दल लिहितांना याच्या नेमके उलट करणार आहे. ते मला कधी, कुठे, किती वेळा आणि किती वेळ भेटले वगैरे व्यक्तीगत स्वरूपाचा मजकूर शक्य तो टाळून त्यांचे जे वेगळेपण मला त्यातून जाणवले तेवढेच या ठिकाणी सांगणार आहे.\nयोगायोगाने तेसुध्दा पुण्याचे जोशीच आहेत. श्री.प्र.ह.जोशी या नांवाने ते साहित्य, संगीत, नाट्य वगैरे क्षेत्रात सुपरिचित आहेत, आमचे प्रभाकरराव आणि बच्चेकंपनीचे आवडते जोशीकाका. त्यांचे बालपण मुधोळ, बागलकोट वगैरे लहान लहान गांवात गेले. त्या काळी तो भाग त्रिभाषिक मुंबई प्रांताच्या कानडी विभागात होता, राज्यपुनर्रचनेनंतर तो म्हैसूर राज्याला जोडला गेला आणि कालांतराने त्या राज्याचेच नांव बदलून ‘कर्नाटक’ असे ठेवले गेले. पण तोंपर्यंत प्रभाकरराव उच्च शिक्षण आणि अर्थार्जनासाठी महाराष्ट्रातील कोल्हापुराला आले होते. अधिक चांगली संधी मिळताच ते पुण्याला आले आणि तिथेच स्थायिक झाले. त्यामुळे पुणे हीच त्यांची मुख्य कर्मभूमी आहे असे म्हणता येईल. त्यांच्याबरोबर माझी ओळख पुण्यातच झाली. त्यांच्या बोलण्याची ढब, शब्दोच्चार आणि बोलण्यात येणारे उल्लेख यावरून मी बरेच दिवस त्यांना कोल्हापूरचे समजत होतो. माझ्याप्रमाणेच ते सुध्दा कानडी मुलुखातून आले आहेत हे मला कालांतराने कळले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काळात झपाट्याने बदलत गेलेले तिकडचे समाजजीवन आम्ही दोघांनी जवळून आणि डोळसपणे पाहिले होते, त्याशिवाय त्या भागातले रीतीरिवाज, समजुती, वाक्प्रचार, खास खाद्यपदार्थ वगैरे अनेक समान धागे मिळाल्यामुळे आम्हाला संवाद साधायला मदत झाली.\nपहिल्या भेटीत एकमेकांची ओळख करून घेतांना शिरस्त्याप्रमाणे आम्ही दोघांनी आपण कुठे काम करतो ते सांगितले. प्रभाकररावांनी सांगितलेल्या संस्थेची आद्याक्षरे ऐकून माझ्या डोक्यात कांहीच प्रकाश पडला नाही. हे पाहून त्यांनी त्यांच्या संस्थेचे पू्र्ण नांव सांगितले. कदाचित मी पुणेकर नसल्यामुळे तरीही मला त्यातून फारसा बोध झाला नाही. ती संस्था संरक्षण खात्याशी संबंधित आहे एवढे समजल्यानंतर मी जास्त चौकशी केली नाही. त्यांनीही मी काय काम करतो ते कधी विचारले नाही. बोलण्यासारखे इतर असंख्य विषय असल्यामुळे एकमेकांच्या ऑफीसमधल्या कामाबद्दल बोलण्याची आम्हाला कधीच गरज पडली नाही. प्रभाकररावांच्या व्यक्तीमत्वाच्या तानपु-यात अगणित तारा आहेत. त्यातली एकादी तार माझ्यातल्या एकाद्या तारेबरोबर जुळायची आणि तिच्या झंकारातून एक प्रकारचा सुसंवाद साधायची असेच नेहमी होत गेले.\nसंरक्षणखात्यातल्या संस्था नेहमीच मुख्य शहरापासून दूर, सहसा कोणाच्या नजरेला पडू नयेत अशा जागी असतात. प्रभाकररावांचे कार्यस्थळही असेच त्या काळच्या पुण्याच्या विस्तारापासून दूर आडवाटेला होते आणि पेशवाईपासून चालत आलेल्या पुण्यपत्तनाच्या पुरातन भागात ते रहात होते. त्यामुळे ते सकाळी लवकर घरातून निघत आणि परत येईपर्यंत त्यांना बराच उशीर होत असे. या जाण्यायेण्याच्या दगदगीमुळेच सर्वसामान्य माणूस थकून जाईल आणि निवांत फावला वेळ कशाला म्हणतात असा प्रश्न तो विचारेल. प्रभाकररावांच्याकडे मात्र चैतन्याचा एक अखंड वाहणारा श्रोत असावा. नोकरी आणि त्यासाठी जाण्यायेण्याला लागणारा आणि इतर जीवनावश्यक कामांना देण्यात येणारा वेळ आणि श्रम खर्च करून उरलेल्या वेळातला थोडा वेळ ते स्वतःसाठी बाजूला काढून तो साहित्य, संगीत, कला वगैरेंच्या आविष्कारात घालवत. कथा, कविता, विनोद, लेख, संवाद वगैरे विविध प्रकारचे लेखन ते करायचे. त्यांचे हस्ताक्षर मोत्यांसारखे सुरेख आहे. आपल्या लेखनाच्या सुवाच्य आणि सुडौल प्रत��� काढून ते पुण्यातल्या नियतकालिकांकडे पोंचवत आणि छापून येईपर्यंत त्याचा पाठपुरावा करीत. मला हे सगळे अद्भुत वाटत असे. त्यांचे पाहून मलाही चार ओळी लिहायची हुक्की अधून मधून यायची, पण त्या कागदावर उतरेपर्यंत त्यात काना, मात्रा, वेलांट्यांच्या चुका होत असत, अक्षरे किंवा शब्द गाळले जात, किंवा ते बदलावेत असे वाटे आणि त्या खाडाखोडीनंतर तो कागद कोणाला दाखवायला सुध्दा संकोच वाटत असे. असले लिखाण घेऊन एकाद्या अनोळखी माणसाकडे जाण्याचा विचार माझ्या कल्पनेच्या पलीकडचा होता. त्यातूनही एकदा महत्प्रयासाने मी दोन तीन विडंबनात्मक चारोळ्या लिहून पोस्टाने एका जागी पाठवल्या. वर्षदीड वर्षानंतर अचानक त्या कांही मुद्रणदोषांना सोबत घेऊन छापून आल्या, पण त्याच्या खाली माझे आडनांव घाटे असे छापले होते. माझ्या परीने मी लिहिलेली अक्षरे ती वाचणा-याला वेगळी दिसली असतील तर त्यांचा तरी काय दोष म्हणा. पण त्याचे पारिश्रमिकसुध्दा कोणा घाट्यानेच बहुधा परस्पर लाटले असावे. प्रभाकररावांचे साहित्य मात्र कसल्याही ओळखी पाळखीच्या आधाराशिवाय नियमितपणे प्रकाशित होत होते, याचे मला प्रचंड कौतुक वाटत असे.\nमाझ्या शाळेतल्या ज्या मुलांचे हस्ताक्षर चांगले होते ती मुले पुस्तकांतली चित्रे पाहून ती हुबेहूब तशीच्या तशी त्यांच्या वहीत काढायची. या दोन्ही कामांसाठी हांताच्या बोटांच्या हालचालींवर एकाच प्रकारचे नियंत्रण मिळवावे लागत असणार. पण स्वतंत्र चित्रे काढण्यासाठी ते पुरेसे नाही. त्यासाठी प्रतिभेचे लेणे लागते. व्यंगचित्र काढायचे असेल तर विलक्षण निरीक्षण, मार्मिकता, विनोदबुध्दी वगैरे इतर अनेक गुण त्यासोबत लागतात. प्रभाकररावांकडे या सगळ्यांचा संगम असल्यामुळे ते आकर्षक व्यंगचित्रे किंवा हास्यचित्रे काढीत असत आणि ती सुध्दा छापून येत. या निमित्याने संपादन, प्रकाशन वगैरे बाबीसुध्दा त्यांनी पाहून घेतल्या. इतर साहित्यिकांकडून साहित्य मिळवून आणि त्यात स्वतःची भर घालून त्यांनी ………… नांवाने एक स्वतंत्र दिवाळी अंक काढला. कालांतराने तो बंदही केला. मला ज्या अशक्यप्राय वाटत अशा कित्येक गोष्टी ते अगदी सहज हातात घेत, त्या यशस्वीपणे पूर्ण करेपर्यंत त्यासाठी कठोर मेहनत घेत आणि त्यानंतर तितक्याच सहजपणे त्या सोडून देत हा अनुभव त्यांच्या बाबतीत मला येतच राहिला.\nस��हित्याच्या क्षेत्रातला एक अभूतपूर्व असा नवा प्रयोग त्यांनी यशस्वीपणे करून दाखवला. अनेक नव्या कवींच्या अप्रकाशित रचना गोळा करून त्यांनी त्या आपल्या सुरेख हस्ताक्षरात मोठ्या अक्षरात वेगवेगळ्या ड्रॉइंग पेपरवर लिहून काढल्या, त्यावर समर्पक अशी रेखाचित्रे रेखाटली आणि त्या सर्व कविता मोठमोठ्या आकाराच्या बोर्डांवर लावून पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात त्यांचे चक्क प्रदर्शन भरवले. त्याच्या उद्घाटनासाठी मान्यवरांनी हजेरी लावली, स्थानिक वर्तमानपत्रांत त्याचे वृत्तांत छापून आले आणि रसिक पुणेकरांनी ते पाहण्यासाठी गर्दी केली. त्यात प्रदर्शित केलेल्या काव्यांची एक पुस्तिकासुध्दा ते दरवर्षी काढत. ‘काव्यगंध’ या नावाचा हा उपक्रम त्यांनी अनेक वर्षे यशस्वीपणे चालवला. अशा प्रकारची प्रदर्शने नाशिक, नागपूर आदी अन्य शहरात भरवण्याबद्दल विचारणा झाली. परदेशात गेलेल्या मराठी बांधवांनी त्यासंबंधी उत्सुकता दाखवली. विविध प्रकारच्या कवितांचे पोस्टर्स घेऊन आमचे प्रभाकरराव लंडन, न्यूयॉर्क, लॉस एंजेलिसच्या दौ-यावर गेले आहेत असे एक रम्य चित्र मला दिसायला लागले होते. अखेर हे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन ‘काव्यतरंग’ या नांवाने भारतातच झाले. त्यासाठी परदेशस्थ कवींनी आपल्या रचना ईमेलद्वारे इकडे पाठवणे अधिक सोयिस्कर झाले असावे.\nजितक्या सहजपणे प्रभाकररावांची बोटे कागदावर चालून सुरेख अक्षरे किंवा चित्रे काढतात तितक्याच कौशल्याने ती हार्मोनियमच्या पट्ट्यांवरून फिरून त्यातून सुमधुर अशी नादनिर्मिती करतात. एकाद्या उस्ताद, खाँसाहेब किंवा बुवांचे गंडाबंधन करून संगीताचे शास्त्रशुध्द शिक्षण घेण्याइतका वेळ त्यांना कधीच मिळाला नसणार, पण एकलव्याप्रमाणे एकाग्रचित्ताने साधना करून त्यांनी आपले वादनकौशल्य कमावले आहे. गोड गळ्याची देण असलेली कोणतीही व्यक्ती एकादी गाण्याची ओळ ऐकून ती तशीच्या तशी गुणगुणू शकते तितक्याच सहजपणे ते कुठलीही लकेर ऐकल्यावर पहिल्याच प्रयत्नात तशीच्या तशी पेटीतून काढतात. त्यामुळे ओळखीचे चार संगीतप्रेमी भेटले आणि त्यांची मैफल जमली की प्रभाकरराव पेटीवर बसणार हे गृहीतच धरले जाते. तेसुध्दा कसलेही आढेवेढे न घेता तयार होतात, गाणारा कुठल्या पट्टीत गाणार आहे वगैरे चौकशी न करता त्याची पट्टी अचूक पकडतात आणि कोमल ऋषभ किंवा शुध्द निषाद (हे कशा प्रकारचे प्राणी असावेत) असली चर्चा न करता त्याच्या गाण्यात आपले रंग भरतात. एकाद्या दर्दी गायकाने काळी चार किंवा पांढरी पांच अशा विशिष्ट पट्टीतले सूर मागितलेच तर त्यातील षड्ज आणि पंचम दाखवून ते त्याचे गाणे सुरू करून देतात आणि त्याला उत्तम साथ करतात. त्यांचे घरच संगीतमय आहे. त्यांच्याकडे अनेक निवडक सुरेल ध्वनिमुद्रिका, टेप्स आणि आता सीडीज यांचा मोठा संग्रह आहे आणि त्यातल्या छान छान चिजा ते उत्साहाने ऐकवतात. अर्थातच स्वतः ते भरपूर ऐकत असणारच. आपली पत्नी आणि मुलगा यांच्याबरोबर त्यांनी घरचाच एक मिनिऑर्केस्ट्रा तयार केला आहे. या त्रिकूटाने निवडक गाण्यांचे कांही सार्वजनिक कार्यक्रम करून रसिकांचे मनोरंजन केले आहे.\nकांही वर्षांपूर्वी एकदा ते हिमालयातल्या एका दुर्गम अशा जागी गेले असल्याचे अचानक कोणाकडून तरी ऐकले. मला त्याचा कांही संदर्भच लागेना. त्यांच्या बोलण्यात कधी गिर्यारोहणाचा उल्लेख आला नव्हता. त्यातून ते ऑफीसतर्फे तिकडे गेले असल्याचे समजल्यावर मी अधिकच गोंधळलो. हिमालयातल्या समुद्रसपाटीपासून खूप उंचावर असलेल्या जागी जे अतीशीत आणि विरळ वातावरण असते त्याचा सैनिकांच्या सामुग्रीवर काय परिणाम होतो अशा प्रकारच्या कसल्याशा अभ्यासासाठी गेलेल्या तज्ज्ञांच्या समीतीमध्ये त्यांचा समावेश होता असे नंतर समजले. कदाचित ते अशा प्रकारच्या मोहिमांमध्ये त्यापूर्वीसुध्दा इतरत्र गेलेही असतील, पण त्याची वार्ता माझ्या कानावर आली नव्हती. साहित्य, संगीत, कला वगैरेमध्ये रमणारे हे गृहस्थ उच्च दर्जाचे शास्त्रीय संशोधनाचे कार्य करत होते हे मला माहीतच नव्हते. त्यांच्याकडे कांही प्रशासनिक कार्य असेल किंवा हिशोब ठेवणे वा तो तपासणे अशा स्वरूपाचे काम असेल असे मला उगाचच वाटत असे. मी सुध्दा आपल्या कामाबद्दल कोणापुढे कधी चकार शब्द काढत नसल्याने माझ्या कामाच्या स्वरूपाबद्दल लोकांच्या मनात काय कल्पना असतील कोण जाणे.\nप्रभाकरराव सेवानिवृत्त होणार असल्याचे समजल्यावर ते पूर्णवेळ साहित्य आणि संगीताला वाहून घेऊ शकतील आणि त्या क्षेत्रात कांही भरीव स्वरूपाचे प्रकल्प हातात घेतील असे मला वाटले होते. कदाचित ते एकादा मोठा ग्रंथ लिहून त्याचे प्रकाशन करतील, एकादे संगीत नाटक रंगमंचावर आणतील, कविता, चुटकुले आणि चित्���े यांची प्रदर्शने वेगवेगळ्या शहरात भरवतील, विविधगुणदर्शनाचे कांही अफलातून कार्यक्रम सादर करतील, होतकरू विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एकादी कार्यशाळा सुरू करतील अशा त्यांच्या संभाव्य कामाबद्दल अनेक प्रकारच्या कल्पना माझ्या मनात आल्या. पण त्यांनी जे कांही मनात ठरवले होते ते माझ्या कल्पनेच्या अत्यंत स्वैर भरारीच्या (वाइल्डेस्ट इमॅजिनेशनच्या) पार पलीकडले होते. त्यांनी पुण्याहून चाळीस पन्नास किलोमीटर दूर एका खेड्यात एक जमीनीचा पट्टा घेऊन या वयात त्यात स्वतः काबाडकष्ट करून मातीतून मोती पिकवायचे ठरवले. आपले इतर व्याप सांभाळण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांना पुण्यात राहणे आवश्यक होते. इतक्या दूर रोज ये जा करण्यासारखी सोयिस्कर बससेवा उपलब्ध नव्हती आणि रोज आपल्या मोटारीने जाणे येणे परवडण्यासारखे नव्हते. त्यामुळे ते सलगपणे बरेच दिवस एकट्यानेच त्या शेतावर एका कामचलाऊ छप्पराखाली रहात असत आणि अधून मधून गरजेपुरते पुण्याला येऊन परत जात असत. जमीनीची नांगरणी करण्यापासून ते आलेल्या पिकांची कापणी व मळणी आणि झाडांची लागवड करण्यापासून फळांची व भाज्यांची वेचणी इथपर्यंत सारी कामे त्यांनी स्वतःच्या हाताने केली, वेगवेगळ्या प्रकारची बीबियाणे, खते, कीटकनाशके वगैरेंचा उपयोग करून पाहिला आणि या सर्वातून एक वेगळ्याच प्रकारच्या निर्मितीचा आनंद लुटला. त्यांचा हा यशस्वी प्रयोग प्रत्यक्ष पाहण्याची अनिवार इच्छा मला अनेक वेळा झाली, पण ते जमण्यापूर्वीच त्यांनी या प्रकल्पाचा गाशा गुंडाळला. त्याबद्दल अत्यंत शांतपणे त्यांनी सांगितले की शेती करावी किंवा न करावी या दोन्ही बाजूंना पहिल्यापासून परस्परविरोधी अनेक कारणे होतीच. आधी पहिली बाजू जड होती म्हणून मी तसा निर्णय घेतला होता, त्यानंतर तिकडची कारणे हलकी होत गेली आणि इकडची वजनदार होऊन पारडे उलट बाजूने झुकल्यावर तो बदलला.\nत्यांनी शेती करणे सोडून दिले असले तरी त्यानिमित्याने त्यांचे वनस्पतीविश्वाशी जडलेले नाते तुटले नाही. आता त्यांनी आपल्या बिल्डिंगच्या गच्चीवरच छोटीशी किचन गार्डन तयार केली आहे. त्यामुळे गच्चीवर प्रत्यक्ष परिणाम होऊ नये किंवा कोणाला तसे बोलायला जागा मिळू नये म्हणून लाकडाच्या चौकटी ठेऊन त्यावर दुधाच्या प्लॅस्टिकच्या लहान लहान पिशव्यांमध्ये ही रोप���ाटिका तयार केली आहे. त्यात लावलेल्या रोपांसाठी सेंद्रिय खत निर्माण करण्याविषयी त्यांचे आगळ्या प्रकारचे संशोधन चालले आहे. पारंपरिक पध्दतीत सर्व पालापाचोळा एका खड्ड्यात पुरून ठेवतात आणि कांही महिन्यानंतर त्याचे नैसर्गिक रीतीने खतात रूपांतर होते. यात वेळ लागतो आणि यासाठी लागणारी मोकळी जागा शहरात कुठून मिळणार प्रभाकररावांनी एक नवा प्रयोग सुरू केला. मिळेल तो पाला गोळा करून ते आपल्या गच्चीवर बसवलेल्या सोलर कुकरमध्ये चांगला शिजवून घेतात आणि त्याचा लगदा थोड्या मातीत मिसळून झाडांच्या मुळापाशी घालतात आणि त्यावर मातीचा थर पसरवतात. यामुळे रोपांची वाढ झपाट्याने होते असे त्यांचे निरीक्षण आहे. आता किती मातीमागे किती दिवसांनी किती लगदा घालायचा याचे ते ऑप्टिमायझेशन करताहेत.\nत्यांच्याबरोबर गप्पा मारत असतांनाच आम्ही टेलिव्हिजनवरील बातम्या पहात होतो. बातम्यांच्या खाली शेअर्सचे भाव स्क्रोल होत होते इकडे माझे लक्षसुध्दा नव्हते. मध्येच “मी एका मिनिटात येतो” असे सांगून प्रभाकरराव उठून आत गेले आणि बाहेर आल्याआल्या त्यांनी सांगितले, “अमक्या अमक्या कंपनीचा भाव साडेअठरा झालेला पाहिला म्हणून तिचे शंभर शेअर विकून आलो.” शेअरबाजारात खरेदीविक्री करणे ही आता कोट्याधीशांची मक्तेदारी राहिलेली नाही हे मला ऐकून ठाऊक झाले असले तरी प्रत्यक्षात ते करणारे मी अजून पाहिले नव्हते. मी अचंभ्याने आणि भाबडेपणाने त्यांना विचारले, ” अहो इथे तर हजारो कंपन्यांचे भाव स्क्रोल होतांना दिसत आहेत, त्यातली नेमकी हीच कंपनी तुम्ही कशी निवडली\nत्यांनी त्यावर सांगितले, “मी याचा सखोल अभ्यास सुरू केला आहे.” एक वही दाखवून त्यांनी पुढे सांगितले, “या इतक्या निवडक कंपन्यांच्या शेअर्सच्या भावात रोज होणारा चढउतार मी तारखेनुसार इथे लिहून ठेवला आहे. रोजच्या रोज बदलणारे त्याचे आंकडे पाहून तो कमी होत असला किंवा वाढत असला तरी त्याचा एक अंदाज बांधता येतो. आणि एकादा अंदाज जरी चुकला तरी बाकीचे अनेक अंदाज बरोबर येतात. त्यामुळे एकंदरीत आपला फायदाच होतो. आता याच कंपनीचे पहा, महिन्याभरापूर्वी अमक्या किंमतीला बरा वाटत होता म्हणून मी तिचे दोनशे शेअर्स विकत घेतले होते, पण तो भाव कमी व्हायला लागला तेंव्हा त्यातले शंभर विकून टाकले, तो आणखी कमी झाल्यावर आता याहून कमी होणे शक्��च नाही असे वाटल्यावर तेवढ्याच किंमतीत दीडशे शेअर्स विकत घेतले, म्हणजे माझ्याकडे अडीचशे शेअर्स झाले. आज शंभर विकून त्यात माझे जवळ जवळ अर्धे पैसे वसूल झाले. दोन चार दिवसात याची किंमत अजून वाढली की आणखी शंभर विकेन, म्हणजे माझे सारे पैसे परत मिळून वर माझ्याकडे पन्नास शेअर्स राहतील. त्याचा भाव उतरला तर मी वाट पाहीन किंवा विकलेले शेअर्स कमी किंमतीत पुन्हा विकत घेईन. वगैरे वगैरे …. ” त्यांचे बरेचसे सांगणे माझ्या डोक्यावरून चालले होते. कोणाच्या तरी सांगण्यावरून मीही पूर्वी कधी तरी थोडेसे शेअर्स विकत घेऊन ठेवले होते आणि आपल्या मुलांप्रमाणे त्यांच्यावर प्रेम करत आलो होतो. त्यांचा भाव वर चढला की मला आनंदाचे भरते येते आणि कोसळला की मलाही रडू कोसळते. अगदी गरज पडल्याखेरीज ते विकून टाकायचा विचारही कधी माझ्या मनात येत नाही. मलाही आता त्यांच्याकडे अलिप्त भावनेने पहायला शिकले पाहिजे असे वाटायला लागले.\nअशा खूप छोट्या छोट्या गंमती माझ्या आठवणीत आहेत. त्या प्रत्येकात आश्चर्यचकित होण्याची पाळी माझ्यावरच आली होती. नव्या भेटीत प्रभाकररावांचे कोणते नवे रूप समोर येईल याचा विचारच मी आता करत नाही. त्यामुळे आता आश्चर्य वाटणे जरा कमी झाले आहे. मात्र त्यांची आठवण निघाली की दर वेळी बोरकरांची एक ओळ मला आठवते, “दिव्यत्वाची जेथ प्रचीती, तेथे कर माझे जुळती.”\nFiled under: व्यक्तीचित्रे |\n« तेथे कर माझे जुळती – भाग २ स्वरभास्कर पं.भीमसेन जोशी तेथे कर माझे जुळती – ४ प्रकाश झेंडे (पूर्वार्ध) »\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nगुणवत्ता, दर्जा, स्तर, प्रत …… आणि क्वालिटी\nयंत्रे तयार करणारी यंत्रे नोव्हेंबर 11, 2021\nशाश्वत ऊर्जा ऑक्टोबर 20, 2021\nवातावरणामधील हवेचा दाब ऑक्टोबर 7, 2021\nतेथे कर माझे जुळती – भाग १९ – माझ्या आत्या सप्टेंबर 27, 2021\nओझोन आणि हीलियम सप्टेंबर 16, 2021\nप्लॅस्टिक – ब्रह्मराक्षस की बागुलबोवा \nगॅलीलिओ आणि विज्ञान (सायन्स) ऑगस्ट 10, 2021\nकोपरनिकसचे संशोधन – सूर्यमालिका जुलै 29, 2021\nजुगाड पुराण जुलै 22, 2021\nएक धामधुमीचा दिवस (११ जुलै २००६) जुलै 11, 2021\nप्राचीन काळातील भारताची विज्ञानामधील प्रगति जून 29, 2021\nपरतलो मातृभूमीला मे 31, 2021\nइंद्र देवा रे देवा …. मे 25, 2021\nभगवान श्रीपरशुराम मे 14, 2021\nशून्याचा शोध मे 10, 2021\nपुण्याचा स्वाइनफ्ल्यू २००��� एप्रिल 14, 2021\nसिंहगड आणि मी एप्रिल 8, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.popxo.com/article/congratulations-messages-in-marathi/", "date_download": "2021-12-05T08:10:45Z", "digest": "sha1:35JBH4KLBKMLJRFM4XLWS6EQN7ILXIZK", "length": 32513, "nlines": 126, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "100+ Congratulations Messages In Marathi | अभिनंदन शुभेच्छा मराठी संदेश | POPxo Marathi", "raw_content": "\nअभिनंदन शुभेच्छा नवजात बाळाच्या जन्मासाठी अभिनंदनपदवीधर झाल्याबद्दल अभिनंदनयशप्राप्ती अभिनंदनसाखरपुड्यासाठी अभिनंदन शुभेच्छा लग्नाचे अभिनंदन शुभेच्छा संदेशनोकरीत मिळालेल्या बढतीसाठी अभिनंदन\nआपण आयुष्यात प्रत्येक गोष्ट करत असतो ती सफल व्हावी अशीच आपली इच्छा असते. आपल्या आजूबाजूलाही अनेक यशस्वी आणि सफल लोक असतात. अशावेळी त्यांचे अभिनंदन करण्यासाठी आपल्या भाषेतील मेसेज आपल्याला हवे असतात. कधी कधी आपल्याकडे शब्द नसतात. मग त्यासाठी आम्ही तुमची मदत करत आहोत. वेगवेगळ्या सुखाच्या क्षणी असे अभिनंदन शुभेच्छा मराठी संदेश (Congratulations Messages In Marathi) आम्ही तुम्हाला या लेखातून देणार आहोत. अभिनंदन शुभेच्छा या मनापासून देतात हे जरी खरं असलं तरीही त्याला शब्दांची साथ लाभल्यावर असे अभिनंदन शुभेच्छा संदेश पटकन मनापर्यंत पोहचतात. या अभिनंदन शुभेच्छा (Congratulations Wishes In Marathi) समोरच्या व्यक्तीचा दिवसही अगदी आनंदी करून टाकतात. असेच काही अभिनंदन शुभेच्छा मराठी संदेश आम्ही तुम्हाला इथे देत आहोत ज्याचा तुम्ही नक्की आपल्या कुटुंंबासाठी आणि मित्रमैत्रिणींसाठी उपयोग करू शकता.\nनवजात बाळाच्या जन्मासाठी अभिनंदन (New Born Baby Wishes In Marathi)\nआपल्याकडे अगदी लहानसहान गोष्टींचेही अभिनंदन करण्याची पद्धत आहे. आपली भारतीय संस्कृती ही अप्रतिम असून सतत काही ना काही कोणाचं चांगलं झालं की अभिनंदन करण्याची आपल्याकडे प्रथा आहे. अशावेळी अभिनंदन शुभेच्छा (Congratulations Message In Marathi) देण्याची पद्धत आहे. अशावेळी आपल्या भाषेत दिलेल्या शुभेच्छा अधिक पटकन पोहचतात. असेच काही अभिनंदन शुभेच्छा संदेश मराठीत.\n1. मेहनत केल्यावरच यश मिळते, यश मिळाल्यावर मिळतो तो आनंद. मेहनत तर सगळेच करतात पण यश त्यांनाच मिळतं जे कठीण मेहनत करतात. तुझ्या यशाबद्दल अभिनंदन\n2. आमच्याकडेही असा एक मित्र आहे ज्याला जीवनात तुफान यश प्राप्त झालेले आम्हाला पाहायला मिळाले. तुझ्या आनंदात आम्ही सहभागी आहोत. यशाचे अत्युच्च शिखर गाठ. यशाबद्दल हार्दिक अभिनंदन\n3. आयुष्यात इतक्या अडचणींचा सामना करून मिळवलेल्या या यशाबद्दल अभिनंदन. तुला आयुष्यात जे हवं ते मिळो हीच इच्छा. मनापासून हार्दिक अभिनंदन\n4. असे फारच कमी लोक असतात ज्यांच्याकडे दुसऱ्यांना प्रेरणा देण्यासारख्या गोष्टी असतात. तू त्यातलीच एक आहेस याचा मला अभिमान आहे. तुझ्या या यशाबद्दल तुझे हार्दिक अभिनंदन\n5. तू एक उत्तम माणूस असून तुला जगातील प्रत्येक आनंद मिळायला हवा या मताची मी आहे. त्यामुळे तुझ्या या यशाबद्दल तुझे खूप खूप अभिनंदन\n6. मेहनत नेहमी फळाला येते हे तू पुन्हा एकदा दाखवून दिलंस. उशीरा का होईना पण तुला तुझ्या कामात यश मिळालं यातच सर्व काही आलं. तुझ्या मेहनतीने मिळवलेल्या यशासाठी खूप खूप अभिनंदन\n7. कोणतीही सुरूवात करताना शुभेच्छांची नक्कीच गरज असते आणि माझ्या शुभेच्छा नेहमीच तुझ्याबरोबर असतील. नव्या कामाच्या या सुरूवातीसाठी तुझे अभिनंदन. असेच यशाचे शिखर गाठ.\n8. आजकाल नोकरीमध्ये पटकन प्रमोशन मिळणं हे कठीणच झालं आहे. पण तुझ्या कामाने हे सिद्ध केलंस की काहीही अशक्य नाही. नव्या जबाबदारीकरिता मनापासून अभिनंदन. तू ही जबाबदारी लिलया पेलशील याची मला पूर्ण खात्री आहे.\n9. इतका प्रसिद्ध पुरस्कार मिळविल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. तुझ्या मेहनतीने तुला हा पुरस्कार मिळाला आहे आणि पुढेही असेच पुरस्कार मिळत राहू दे याबद्दल शुभेच्छा\n10. प्रेमपूर्वक आणि अभिमानाने तुझे हार्दिक अभिनंदन. तुला कल्पनाही करता येणार नाही इतके तुझ्या यशासाठी मला आनंद झाला आहे\nप्रसिद्ध व्यक्तींनी सांगितलेले सक्सेस कोट्स\nनवजात बाळाच्या जन्मासाठी अभिनंदन (New Born Baby Wishes In Marathi)\nघरात बाळाचा जन्म होणं यासारखा दुसरा आनंद नाही. हा आनंद सगळ्यांसाठी खूपच महत्त्वाचा असतो. विशेषतः बाळाच्या आईवडिलांसाठी. बाळाच्या आईवडिलांचे करा अशाप्रकारे अभिनंदन. मराठीतून अभिनंदन (Congratulations Wishes In Marathi)\n1. नव्या बाळाचे झाले आगमन, आई – बाबांचे हार्दिक अभिनंदन आणि बाळाला शुभार्शिवाद\n2. तुमच्या इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी जन्माला आलेल्या या नव्या बाळाचे स्वागत आणि तुम्हा दोघांचे आई – वडील झाल्याबद्दल मनापासून हार्दिक अभिनंदन. बाळाला जन्माच्या हार्दिक शुभेच्छा\n3. नऊ महिन्यांपासून वाट पाहून अखेर आज तो दिवस उजाडलाच. आज आपल्या आयुष्यातील खास दिवस आणि क्षण. नव्या बाळाच्या जन्मदिनी आपले हार्दिक अभि���ंदन\n4. ओठांवर हसू गालावर खळी, आपल्याकडे उमलली आहे छोटीशी नाजूक कळी. मुलीच्या जन्माबद्दल खूप खूप अभिनंदन\n5. कृष्णाचा यशोदेला ध्यास, आई – बाबा झाल्याबद्दल तुमचे अभिनंदन आहे खास. पुत्ररत्नाच्या हार्दिक शुभेच्छा. मनापासून अभिनंदन शुभेच्छा\n6. आजपर्यंत केवळ होते घर. बाळाच्या येण्याने झाले आहे गोकुळ. नवजात बाळाच्या जन्मानिमित्त आई – वडिलांचे हार्दिक अभिनंदन\n7. पहिली बेटी धनाची पेटी. कन्यारत्नाच्या प्राप्तीबद्दल हार्दिक अभिनंदन\n8. इटुकले पिटुकले ते इवलेसे हात, गोबरे गोबरे लाल गाल, गोड गोड किती छान, सर्वांची आहे छकुली लहान. घरात आलेल्या नव्या बाहुलीसाठी तुमचे हार्दिक अभिनंदन\n9. नवजात बाळाची सदैव भरभराट होवो आणि घरात नेहमी आनंद द्विगुणित होत राहो हीच इच्छा आणि नव्या आई – वडिलांचे हार्दिक अभिनंदन. लवकरच ठेवा बाळाचे छान छान नाव.\n10. बाळ घरात फक्त आणि फक्त आनंदच आणणार आहे. आई आणि वडिलांचे दोघांचेही मनःपूर्वक अभिनंदन.\nपदवी मिळणं हा प्रत्येकासाठी आनंदाचा दिवस असतो. आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा पार केल्याचा अनुभव आणि आनंद काही वेगळाच. अशाच विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यासठी खास मराठीतून अभिनंदन शुभेच्छा संदेश (Abhinandan Messages In Marathi).\n1. भरघोस यशाबद्दल अभिनंदन. आज तू स्वतःला सिद्ध करत पदवीधर झालीस याबद्दल मनापासून अभिनंदन\n2. आयुष्य आता खऱ्या अर्थात सुरू होईल. आयुष्याचे नवे धडे गिरविण्यासाठी आता सज्ज होणार. पदवी प्राप्त केल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन\n चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्याबद्दल अभिनंदन शुभेच्छा. तुझ्या मेहनतीचे फळ तुला मिळाले. तुझ्या या यशाबद्दल अनेक अनेक शुभेच्छा\n4. पदवीधर होणं ही नव्या आयुष्याची आणि नव्या मार्गाची सुरूवात आहे. पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आणि पदवी प्राप्त केल्याबद्दल अभिनंदन\n5. अशीच स्वप्नाला गवसणी घालत राहा. पदवीधर होणं ही स्वप्नं गाठण्याची पहिली पायरी आहे आणि त्यामध्ये यश प्राप्त केल्याबद्दल अभिनंदन\n6. भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. अशाच अनेक पदवी आणि यश पादाक्रांत करशील असा विश्वास आहे. पदवी प्राप्त केल्याबद्दल अभिनंदन\n7. आयुष्यात अनेक वळणं येत असतात. त्या वळणांना सामोरं जाण्यासाठीची पहिली पायरी म्हणजे पदवी प्राप्त करणं आणि यामध्ये तू मिळवलेलं यश हे अप्रतिम आहे. यशाबद्दल अभिनंदन\n8. नव्या जबाबदारी घेण्य��साठी आता तू नक्कीच तयार असशील. पदवी मिळविल्यावर आता नव्या जबाबदाऱ्या पार पाडायला सज्ज हो. खूप खूप अभिनंदन\n9. स्वतःवर विश्वास ठेवल्याने आणि मेहनतीमुळेच हे घडलं आहे. पदवी मिळविल्याबद्दल अभिनंदन\n10. यशाची पहिली पायरी पार केल्याबद्दल अभिनंदन. पदवीधर झाल्यानंतर आता पुढील वाटचालीस शुभेच्छा\nप्रत्येक टप्प्यावर यशप्राप्ती करत आपण पुढे जात असतो. अशावेळी नक्की कोणत्या शब्दात आपल्या जवळच्या व्यक्तीचे अभिनंदन करायचे असा प्रश्न पडतो. त्यासाठी खास यशप्राप्ती अभिनंदन मेसेज (Hardik Abhinandan Messages In Marathi)\n1. यश मिळवशील यामध्ये आम्हाला कधीही कोणताही संशय नव्हता. तुझ्या बुद्धिमत्तेवर आणि मेहनतीवर पूर्ण विश्वास होता. यशप्राप्तीसाठी मनापासून अभिनंदन\n2. तू केलेल्या अप्रतिम कामाबद्दल तुझे अभिनंदन. हे यश तुला मिळायलाच हवे होते. नवा रेकॉर्ड प्रस्थापित करून यश मिळविल्याबद्दल अभिनंदन\n3. प्रेरणात्मक काम हे नेहमीच यशाला जन्म देत असते आणि तू हे करून दाखवलं आहेस. पुन्हा एकदा कामातून नवा जन्म घेतल्याबद्दल हार्दिक अभिनंदन\n4. कधीही हार न मानता कायम स्वतःला पुढे पुढे जाण्यासाठी सतत प्रेरणा दिल्याबद्दल आणि त्यामुळे मिळालेल्या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन\n5. तुला मनापासून अभिनंदन शुभेच्छा. तुझ्यासारख्या व्यक्तीला नेहमीच आयुष्यात असे भरभरून यश मिळायला हवे हीच इच्छा\n6. आम्हाला सर्वांना अभिमान वाटेल असंच काम तू केलं आहेस आणि तुझ्या या यशाबद्दल तुझे मनःपूर्वक अभिनंदन. असेच यश वर्षोनुवर्षे मिळत राहो\n7. पहिल्यांदा त्यांनी तुझ्याकडे दुर्लक्ष केलं, मग तुझ्यावर हसले आणि मग तुझ्याशी भांडले…पण तरीही यश तुलाच मिळालं. आता तू स्वतःला सिद्ध करत हे यश मिळवलं आहेस आणि त्यासाठी मनापासून अभिनंदन\n8. तुझे हे यश पाहून मला नक्कीच आश्चर्य वाटणार नाही कारण यासाठी लागलेली मेहनत मी माझ्या डोळ्यांनी पाहिली आहे. तुझ्या या यशाबद्दल तुझे अभिनंदन\n9. जर एखाद्या कामासाठी ऑस्कर पुरस्कार द्यायचा असता तर मी नक्की तुझे नाव सुचवले असते. तुला मिळालेल्या सर्व यशाबद्दल तुझे अभिनंदन\n10. आपल्या सहकाऱ्यांनाही आपल्या यशामध्ये कसे सामावून घ्यायचे आणि यश कसे मिळवायचे हे तुझ्याकडूनच शिकायला हवे. मनापासून अभिनंदन\nदोन व्यक्तींच्या मनोमिलनाचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे साखरपुडा. मराठीतून साखरपुड्याच्या अभिनंदन शुभेच्छा (Congratulations In Marathi Sms) खास तुमच्यासाठी.\n तुम्हा दोघांची जोडी अत्यंत शोभत असून पुढील वाटचालीस शुभेच्छा\n2. यापेक्षा सुंदर गोष्ट काहीच असू शकत नाही की तुम्ही दोघांनी साखरपुडा केला. दोघांचेही मनापासून अभिनंदन आणि तुमचा जोडा असाच कायम राहो\n3. साखरपुड्याच्या या दिवशी तुमचे अभिनंदन आणि जगातील सर्व सुख तुम्हाला मिळो हीच इच्छा\n4. परफेक्ट जोडा म्हणून नेहमीच तुमच्याकडे पाहिलं जातं आणि आता तुम्ही साखरपुडा करून हे सिद्ध केलं आहे. दोघांचेही मनःपूर्वक अभिनंदन\n5. तुमच्या प्रेमळ आणि अप्रतिम आयुष्यासाठी शुभेच्छा. साखरपुड्यासाठी अभिनंदन. नांदा सौख्य भरे\n6. भावी नवरा आणि नवरीला मनापासून शुभेच्छा. तुमचे हार्दिक अभिनंदन आणि वर्षानुवर्षे असेच प्रेमात राहा\n7. साखरपुड्यासाठी अभिनंदन, नेहमी पाहिलेली स्वप्नं पूर्ण करा आणि असेच सुखी राहा\n8. आजपासून एका नव्या बंधनात बांधले गेल्याबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन. लवकरच संसाराला सुरूवात होईल त्यासाठी दोघांनाही शुभेच्छा\n9. हा दिवस तुम्हा दोघांसाठी खूपच महत्त्वाचा आहे. तुम्ही दोघांनीही एकत्र पाहिलेली स्वप्नं पूर्ण होत आहेत. साखरपुड्यासाठी अभिनंदन\n10. तुझ्या सगळ्या इच्छा आणि आकांक्षा पूर्ण होवोत. तुझ्या साखरपुड्याच्या निमित्ताने आम्हालाही खूपच आनंद झाला आहे. मनापासून अभिनंदन\nप्रत्येकाच्या आयुष्यात लग्न हा खूपच जिव्हाळ्याचा विषय असतो आणि अगदी महत्त्वाचा टप्पा असतो. नवा संसार थाटणं हे स्वप्नंच असतं. अशा स्वप्नपूर्तीसाठी अभिनंदन शुभेच्छा (Congratulations Message In Marathi).\n1. प्रेमाचे नाते, हे तुम्हा उभयतांचे, समंजसपण हे गुपित तुमच्य सुखी संसाराचे, संसाराच्य या नव्या वाटचालीसाठी अभिनंदन शुभेच्छा\n2. तुम्हा दोघांनी पाहिलेली सर्व स्वप्नं पूर्ण व्हावीच हीच इच्छा. लग्नासाठी अभिनंदन\n3. लग्नासाठी अभिनंदन. तुमचं आयुष्य प्रेमाने भरलेले राहो आणि आजन्म तुम्ही एकत्र राहो हीच मनापासून इच्छा\n4. एकमेकांसाठी असणारे प्रेम कायम जपा. तुमच्या पुढील वाटचालीसाठी अभिनंदन आणि कायम असेच एकत्र राहा\n5. तुम्हा दोघांचा जोडा म्हणजे लक्ष्मी नारायणाचा जोडा. एकमेकांसाठीच तुम्ही जन्म घेतला असल्यासारखे वाटते. लग्नाबद्दल अभिनंदन\n6. दोन अप्रतिम मनं एकत्र जोडली गेली आहेत आणि त्यासाठी तुमचे मनापासून अभिनंदन. कायम एकमेमकांना अशीच साथ देत राहा\n7. तुमच्या डोळ्यातील एकमेकांबद्दलचे हे प्रेम असेच कायम वाढत राहो. लग्नाच्या या शुभदिनाबद्दल अभिनंदन\n8. नक्की एकमेकांशी लग्न का करायला हवं हे तुमच्याकडे पाहून कळतं. लग्नाबद्दल खूप खूप अभिनंदन.\n9. नव्या वाटचालीसाठी शुभेच्छा. तुमच्या आयुष्यात प्रेम कायम वाढत राहो हीच सदिच्छा\n10. आयुष्याचा हा प्रवास आजपासून सुरू झाला आहे आणि तो असाच अप्रतिमरित्या चालत राहो. लग्नासाठी मनापासून अभिनंदन\nवर्षभर अथवा एखाद्या कंपनीसाठी काही वर्ष केलेली मेहनत फळाला येते ती प्रमोशनच्या रूपात. अशाच बढतीसाठी अभिनंदन शुभेच्छांचा (Congratulations Wishes In Marathi) वर्षाव व्हायलाच हवा. असेच काही खास संदेश.\n1. मोठी जबाबदारी, जास्त तणाव आ\nणि तरीही सतत हसत असणारा चेहरा. पुढची जबाबदारीही तू अशीच पेलशील याची पूर्ण खात्री आहे. बढतीसाठी अभिनंदन\n2. तू बुद्धिमान आणि मेहनती आहेस हे तुझ्या कंपनीलादेखील कळलं याचा आम्हाला अत्यानंद आहे. बढतीसाठी मनःपूर्वक अभिनंदन\n3. अतिशय मेहनतीने तुला हे सर्व यश प्राप्त झालं आहे. ही बढती तुला आयुष्यात मिळणं अत्यंत गरजेचे होतं आणि तुला ती मिळाली याचा आनंद आहे. अभिनंदन\n4. कोणालाही प्रमोशन उगाच मिळत नाही. त्यासाठी गाळावा लागणारा घाम आणि द्यावा लागणारा आयुष्याचा वेळ हा महत्त्वाचा ठरतो. तुझी मेहनत कामी आली. बढतीसाठी अभिनंदन\n5. प्रमोशन प्रत्येकालाच हवं असतं. पण बऱ्याचदा कोणालाही मिळतं असं आपल्याला वाटतं. पण तुला मिळालेली ही बढती योग्यच आहे. अभिनंदन\n6. कोणत्याही वैयक्तिक इच्छा न ठेवता सर्वांना मदत करत आपल्या टीमसाठी आणि कंपनीसाठी तू काम केलंस आणि त्यामुळेच हा बढतीचा आनंदाचा दिवस आयुष्यात आला आहे. मनापासून अभिनंदन\n7. बढती मिळावी यासाठी अगदी झपाटल्यासारखं तू काम केलंस आणि आता वेळ आहे हा आनंद उपभोगायची. तुझे अभिनंदन\n8. तुझे कौशल्य, तुझी बुद्धिमत्ता आणि काम करण्याची पद्धत यामुळेच तुला मिळालेली बढती ही योग्यच आहे. तुझे मनापासून अभिनंदन\n9. घर आणि ऑफिस या दोन्हीचा ताळमेळ ठेवत तू मिळवलेल्या बढतीबद्दल मनापासून अभिनंदन\n10. कोणीही कितीही त्रास करून घेतला तरीही तुम्हाला मिळालेली बढती ही आनंददायीच आहे. मनापासून अभिनंदन\nतुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मि���वा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/nashik/death-female-doctor-after-vaccination-a587/", "date_download": "2021-12-05T08:39:15Z", "digest": "sha1:2QD4YWILL3AXKVLVNXSJRS3RSRCLF5G3", "length": 21987, "nlines": 143, "source_domain": "www.lokmat.com", "title": "लसीकरणानंतर महिला डॉक्टरचा मृत्यू - Marathi News | Death of a female doctor after vaccination | Latest nashik News at Lokmat.com", "raw_content": "\nशनिवार ४ डिसेंबर २०२१\nकोरोना वायरस बातम्याभारत विरुद्ध न्यूझीलंडलोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्डसओमायक्रॉनममता बॅनर्जीकंगना राणौतबीसीसीआयलोकमत डिजीटल इन्फ्लूअन्सर ॲवॉर्ड २०२१नवाब मलिक बिग बॉस मराठी\nलसीकरणानंतर महिला डॉक्टरचा मृत्यू\nइगतपुरीतील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात अध्यापन करणाऱ्या डॉ. स्नेहल लुणावत या ३२ वर्षीय महिला डॉक्टरचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या पालकांनी केलेल्या तक्रारीत तथ्य आढळले असून, कोरोना प्रतिबंधक लसीकरणानंतर दुर्मीळ गुंतागुंत होऊन त्यांच्या मेंदूत रक्ताची गाठ तयार झाली होती. त्यातून उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या ‘एईएफआय’ समितीने स्पष्ट केले आहे.\nलसीकरणानंतर महिला डॉक्टरचा मृत्यू\nठळक मुद्देरक्ताची गाठ झाली तयार; अत्यंत दुर्मीळ वैद्यकीय गुंतागुंत\nनाशिक : इगतपुरीतील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात अध्यापन करणाऱ्या डॉ. स्नेहल लुणावत या ३२ वर्षीय महिला डॉक्टरचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या पालकांनी केलेल्या तक्रारीत तथ्य आढळले असून, कोरोना प्रतिबंधक लसीकरणानंतर दुर्मीळ गुंतागुंत होऊन त्यांच्या मेंदूत रक्ताची गाठ तयार झाली होती. त्यातून उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या ‘एईएफआय’ समितीने स्पष्ट केले आहे.\nनाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील एसएमबीटी येथे दंतचिकित्सा विषय शिकविणाऱ्या डॉ. स्नेहल लुणावत यांनी २८ जानेवारीस कोरोना योद्धा म्हणून कोरोना प्रतिबंधक लस घेतली हेाती. त्यानंतर त्यांना त्रास होऊ लागल्यानंतर स्थानिक डॉक्टरांनी माईल्ड माइग्रेन असल्याचे निदान करून औषधेही दिली हेाती. दरम्यान, त्या दिल्ली येथे एका कार्यक्रमासाठी गेल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली. विशेषत: मेंदूत रक्ताची गाठ झाल्यानंतर नोएडा येथील एका रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. पंधरा दिवस तेथे उपचार केल्यान���तर त्यांना औरंगाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले हेाते. तेथे सात दिवसांनंतर म्हणजे १ मार्चला त्यांचा मृत्यू झाला.\nत्यांच्या कुटुंबीयांनी आधी लस उत्पादित करणाऱ्या कंपनीला कळविले आणि त्यानंतर शासनाकडेही तक्रार केली होती. लसीकरणााच्या दुष्परिणामांमुळेच डॉ. स्नेहल यांचा मृत्यू झाला, अशी तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी केली हेाती. या संदर्भात केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाकडे पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी नियुक्त केलेल्या ‘एईएफआय’ समितीने नुकताच अहवाल दिला असून, त्यात ‘सिरिअस ॲडव्हर्स इव्हेंट फॉलोइंग इम्युनायझेशन’ असे नमूद केले आहे. एक प्रकारे लसीकरणामुळे अशी घटना घडल्याची नोंद असली तरी हा निष्कर्ष उपलब्ध माहितीवरून काढण्यात आला आहे. अधिक माहिती मिळाल्यास त्यात बदल होऊ शकतो, असेही अहवालाच्या तळटिपेत नमूद करण्यात आले आहे.\nलुणावत कुटुंब मूळचे इगतपुरी येथील असले तरी गेल्या अनेक वर्षांपासून ते औरंगाबाद येथे स्थायिक आहेत. डॉ. स्नेहल यांचे वडील दिलीप लुणावत हे एका कंपनीत उपाध्यक्षपदावर असून, त्यांना या मृत्यूने मोठा धक्का बसला आहे. सध्या १८ ते ४५ वयोगटासाठीही शासन लसीकरणावर भर देत आहेत. मात्र, या पिढीने काळजी घेण्याची गरज आहे, असे त्यांनी नमूद केले आहे.\nलसीकरणातून अशी दुर्मीळातील दुर्मीळ आणि दुर्दैवी घटना घडू शकते. मात्र, त्यामुळे घाबरून जाऊ नये. लाखो लोक लसी घेऊन सुरक्षित झाले आहेत. सध्या कोरोना लसीकरण हेच एक प्रतिबंधासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे लसीकरण करावे त्यानंतर काही त्रास झाल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा.\n- डॉ. बापूसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधीक्षक, नाशिक महापालिका\nनाशिक :हायवेवरून ‘सागरी राजा’ची निघाली स्वारी\n‘सागरी राजा’ (सी-किंग) म्हणून भारतीय नौसेनेत ओळखले जाणारे युएच-३एच हेलिकॉप्टर देवळालीत दाखल झाले. सागरी तटांवर गस्त असो की एखादे लष्कराचे शोधकार्य किंवा बचावकार्यासाठी सक्षम असलेल्या या हेलिकॉप्टरची स्वारी चक्क नाशिकमधील ओझर विमानतळ ते देवळाली स्कूल ...\nनाशिक :नाशिकची ईश्वरी सावकार महाराष्ट्र क्रिकेट संघात\nजिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या ईश्वरी सावकार हिची महाराष्ट्राच्या वरिष्ठ महिला क्रिकेट संघात निवड झाली आहे. नाशिकच्या माया सोनवणे व प्रियांका घोडके यांच्यासमवेत आता ईश्वरी सावकारने महाराष्ट्राच्या वरिष्ठ महिला क्रिकेट संघात स्थान मिळविले आहे. त्यामुळे म ...\nनाशिक :येवल्यात सहा नवीन बाधित; एकाचा मृत्यू\nयेवला तालुक्यातील सहा संशयितांचे कोरोना अहवाल बुधवारी (दि.२०) पॉझिटिव्ह आले, तर एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. ...\nनाशिक :मनमाड-नांदगाव रोडवर अपघातात एक जण ठार\nमनमाड नांदगाव रोडवर नागापूर शिवारात भरधाव वेगातील कारने धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला आहे. ...\nनाशिक :गोसराणे शिवारात बिबट्यांची दहशत\nगोसराणे येथील प्रगतशील शेतकरी विश्वास मोरे यांच्या बार्डे शिवारातील नदीलगतच्या मळ्यात मंगळवारी (दि.१९) सायंकाळच्या सुमारास एकाचवेळी चार बिबट्यांनी केलेल्या हल्ल्यात एक बैल व एक शेळी जागीच ठार झाली, तर हल्ल्यात बचावलेला बोकड देखील मरणासन्न अवस्थेत आहे ...\nनाशिक :चांदवड महाविद्यालयात पहिल्या दिवशी अवघी वीस टक्के उपस्थिती\nशासन व विद्यापीठाच्या परिपत्रकानुसार बुधवारी (दि.२०) श्री नेमिनाथ जैन संस्थेचे महाविद्यालय सुरु झाले, त्यामुळे विद्यार्थी उत्साही दिसत होते. तब्बल दीड वर्षानंतर महाविद्यालयीन विश्व तरूणाईच्या चैतन्याने झळाळून निघाले. मात्र पहिल्या दिवशी महाविद्यालयात ...\nनाशिक :दिवसाढवळ्या 10 लाखांचा ऐवज चोरला, 40 तोळ्याचे दागिने, साडेचार लाखांच्या रोकडवर डल्ला मारला\nनाशिकरोड : आर्टिलरी सेंटररोड, जैन भवनजवळ वर्धमान सोसायटीतील बंद प्लॅटच्या पाठीमागील दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने ४० तोळ्याचे सोन्याचे ... ...\nनाशिक :बंगालच्या चक्रीवादळाने अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, 8 ते 10 राज्यांना वातावरण बदलाचा फटका\nनाशिक : वातावरण बदलाचा फटका देशभरातील आठ ते दहा राज्यांना सध्या तरी बसतो आहे. अचानकपणे या राज्यांमधील बहुतांश जिल्ह्यांचा ... ...\nनाशिक :साहित्यिकांना राज्यकर्त्यांच्या चुका सांगण्याचा अधिकार, छगन भुजबळ यांचे विधान\nMarathi Sahitya Sammelan: साहित्य संमेलनाची आखणी करताना आपल्याला राजाश्रय हवा असतो. शासनाने तो दिला पाहिजे, असेच माझे मत आहे. तुम्ही मंडळी राजकीय पार्श्वभूमी लक्षात घेऊन कथा, कादंबऱ्या रचत असता. वात्रटिकांसाठी राजकीय पुढाऱ्याइतका मसाला तुम्हाला कोणी ...\nनाशिक :विज्ञान साहित्यात जाणवते मराठीचे अपूर्णत्व : डाॅ. जयंत नारळीकर\nविसावे शतक हे विज्ञानाचे शतक म���हटल्यास चूक ठरणार नाही. आइन्स्टाइनचा सापेक्षतावाद आणि प्लांक-आइन्स्टाइन-बोर यांचा पुंजवाद हे महत्त्वाचे मूलभूत सिद्धांत या शतकाच्या पहिल्या पंधरा वर्षात भौतिकशास्त्राला मिळाले. अमूर्त गणिताच्या अनेक नव्या शाखा या शतकात ...\nनाशिक :मराठी केवळ भाषा नव्हे, तर संस्कृती : उद्धव ठाकरे\nमराठी भाषेचा विकास हा आपला सर्वांचाच ध्यास आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, शिक्षणातही मराठीला स्थान मिळावे असे आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करीत आहोत. मराठी केवळ भाषा नाही, ती संस्कृती आहे. अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अखिल भारतीय साहि ...\nनाशिक :साहित्यिकाच्या स्वातंत्र्यासाठी सर्व भाषांनी आवाज उठवावा : जावेद आख्तर\nसक्षम लोकशाहीसाठी ज्याप्रमाणे संसद, शासन, विरोधक आवश्यक असतात. त्याचप्रमाणे सत्य बोलणारे, स्वतंत्र बाण्याने लिहिणारे साहित्यिकही गरजेचे असतात. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलण्यासाठी साहित्यिकांकडे स्वातंत्र्य असायलाच हवे. तसेच त्यासाठी सर्व भाषांनी एकत ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nAmit Shah To IPS Officers: 'खुशाल कारवाई करा, काळजी करू नका', अमित शहांचे आयपीएस अधिकाऱ्यांना आदेश\nOmicron CoronaVirus: 38 देशांत पसरला, एकाही मृत्यूची नोंद नाही; ओमायक्रॉनवर WHO चा मोठा दिलासा\n महाराष्ट्रात ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण सापडला\nAshwini Vaishnaw : रामायण एक्सप्रेससारखी कुराण, बायबल एक्सप्रेस धावणार का रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलं असं उत्तर\nElectric Car : मध्य प्रदेशातील विद्यार्थ्याने बनवली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार, अवघ्या 30 रुपयांत धावते 185 किमी\nOmicron Patient in Maharashtra: डोंबिवलीतील ओमायक्रॉनच्या रुग्णामध्ये सापडले हे एकच लक्षण; डॉक्टरकडे गेला आणि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/topics/mumbai-high-court/", "date_download": "2021-12-05T07:10:11Z", "digest": "sha1:PD22ES5MY3RQMXWM7MOYCJI3T2TQ6PKE", "length": 14356, "nlines": 143, "source_domain": "www.lokmat.com", "title": "मुंबई हायकोर्ट मराठी बातम्या | Mumbai High Court, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.com", "raw_content": "\nरविवार ५ डिसेंबर २०२१\nकोरोना वायरस बातम्याभारत विरुद्ध न्यूझीलंडलोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्डसओमायक्रॉनममता बॅनर्जीकंगना राणौतबीसीसीआयलोकमत डिजीटल ���न्फ्लूअन्सर ॲवॉर्ड २०२१नवाब मलिक बिग बॉस मराठी\n12:22 PM जम्मू-काश्मीर: गुलमर्गमध्ये मोठी हिमवृष्टी; संपूर्ण परिसरात बर्फाची चादर\n12:01 PMट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील टीम इंडियाच्या कामगिरीवर सौरव गांगुलीचं परखड मत; म्हणाला, ४-५ वर्षांत...\n11:40 AM देशात ओमायक्रॉनचा पाचवा रुग्ण आढळला; टांझानियाहून दिल्लीत परतलेल्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह\n11:29 AMIND vs NZ, 2nd Test Live Updates : दहा विकेट्स घेणाऱ्या एजाझ पटेलचं अभिनंदन करण्यासाठी राहुल द्रविड, विराट कोहली पोहोचले किवी ड्रेसिंग रुममध्ये\n11:22 AM देशातील ५० टक्के नागरिकांचं लसीकरण पूर्ण; केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांची माहिती\n10:49 AMसारा तेंडुलकरची Date Night, फोटो झाले व्हायरल; जाणून घ्या कोण आहे तिच्यासोबत\n10:14 AMT10 League Final : ६,६,६,६,६,६,६...; आंद्रे रसेलची चौकार-षटकारांची आतषबाजी, १६ चेंडूंत कुटल्या ७८ धावा\n10:10 AM जळगाव : जुन्या वादातून पवन मुकुंदा सोनवणे (२५, रा. आदीत्य चौक, रामेश्वर काॅलनी) या तरुणाचा खून झाला आहे. रात्री ११ वाजता त्याच्यावर चाकू हल्ला झाला होता. आज सकाळी त्याची प्राणज्योत मालवली.\n10:05 AM मयांक अग्रवालचे अर्धशतक, चेतेश्वर पुजारासह पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी, भारताकडे ३६३ धावांची आघाडी\n09:59 AMममता बॅनर्जींनी आदित्य ठाकरेंकडे केली 'ही' मागणी; राऊतांनी सांगितला भेटीदरम्यानचा किस्सा\n09:48 AM नाशिक- बेमोसमी पावसानंतर नाशिक मध्ये नंतर हळूहळू थंडी वाढू लागली असून आज सकाळी अवघे नाशिक शहर धुक्यात हरवले होते. सकाळी धुक्यामुळे गोदकाठ आणि रस्तेही हरवले होते. आज सकाळी 17.9 अंश सेल्सिअस अशा किमान तापमानाची नोंद झाली.\n09:19 AMनवा पक्ष स्थापन करणार का गुलाम नबी आझाद म्हणाले, \"राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही\"\n11:15 PM'खुशाल कारवाई करा, काळजी करू नका', अमित शहांचे आयपीएस अधिकाऱ्यांना आदेश\n11:00 PM हुबळीतील आयुर्वेदिक कॉलेजचे दोन विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह. त्यांनी अयोध्या, दिल्ली आणि अन्य ठिकाणांहून प्रवास केलेला.\n10:37 PM38 देशांत पसरला, एकाही मृत्यूची नोंद नाही; ओमायक्रॉनवर WHO चा मोठा दिलासा\nलोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्डस\nलोकमत डिजीटल इन्फ्लूअन्सर ॲवॉर्ड २०२१\nमहाराष्ट्र :मुलांसाठी विशेष वकिलांच्या पॅनेलला उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nघटस्फोटाच्या प्रक्रियेतून जाणे हे पती-पत्नीसाठी दिव्य असते तसे मुलांसाठीही. पती-पत्नी आपली बाजू किमान न्यायालयात मांडू शकतात. मात्र, मुले आपल्या अधिकाराविषयी, आपल्याला काय हवे किंवा नको हे फार क्वचितच थेटपणे न्यायालयाला सांगताना दिसतात. ...\nमुंबई :“धमकी देऊन न्याय मिळत नाही; संप मागे घ्या, चर्चा करु”; अनिल परबांचे एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन\nST Strike: एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, चर्चा करावी, असे आवाहन राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले आहे. ...\nमुंबई :“मी सगळ्या कागदपत्रांची पडताळणी केलेली आहे”; नवाब मलिकांचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र\nसमीर वानखेडे यांच्या वडिलांनी नवाब मलिकांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला. ...\nमहाराष्ट्र :कोण आहेत आर्यन खानला जामीन मिळवून देणारे वकील मुकुल रोहतगी एका सुनावणीसाठी किती घेतात फी\nमाजी अ‍ॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी (Mukul Rohatgi) यांच्या मुंबई उच्च न्यायालयातील जोरदार युक्तीवादानंतर आर्यन खानला जामीन मिळाला आहे. ...\nमुंबई :अंजनाबाई बालहत्याकांड: याचिकेला विलंब झाल्याची होणार चौकशी\nउच्च न्यायालयाचे राज्य शासनाला आदेश ...\nमुंबई :Aryan Khan Drug Case: आर्यनच्या जामिनावर मंगळवारी सुनावणी\nAryan Khan Drug Case: न्या. सांब्रे यांनी आर्यनच्या जामीन अर्जावर २६ ऑक्टोबर रोजी सुनावणी ठेवली. त्या दिवशी आर्यन खानसह मुनमुन धमेचा हिच्याही जामीन अर्जावर सुनावणी घेण्यात येईल. ...\nमुंबई :रश्मी शुक्ला यांना आरोपी करणार की नाही; हायकोर्टचा पोलिसांना सवाल\nप्रकरणाचा तपास मार्च २०२१ पासून सुरू असल्याने तपासात किती प्रगती करण्यात आली आहे, याचीही माहिती देण्याचे निर्देश न्या. नितीन जामदार व न्या. सारंग कोतवाल यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला दिले. ...\nमुंबई :एड्सग्रस्त वेश्येचा व्यवसाय समाजास धोकादायक- सत्र न्यायालय\nपीडितेला दोन वर्षे सुधारगृहात ठेवण्याचा आदेश ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nCoronaVirus News: ओमायक्रॉनचा धोका वाढला असताना मोठा दिलासा; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली पॉझिटिव्ह बातमी\nNagaland Firing : नागालँडमध्ये हिंसाचार, गोळीबारात ११ जणांचा मृत्यू; गावकऱ्यांनी सुरक्षा दलाच्या गाड्या जाळल्या\nदिल्लीत आढळला ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण, महाराष्ट्रासह विविध राज्यात 5 जणांना लागण\n जानेवारीत कोरोनाची तिसरी ला�� येणार; दिवसाला दीड लाख संक्रमित\nCoronaVirus News: ओमायक्रॉनमुळे देशात कोरोनाची तिसरी लाट; पुढील ८ आठवडे देशासाठी अत्यंत महत्त्वाचे\nट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील टीम इंडियाच्या कामगिरीवर सौरव गांगुलीचं परखड मत; म्हणाला, ४-५ वर्षांत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://goarbanjara.com/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2021-12-05T07:58:30Z", "digest": "sha1:2CC4HIUFCXCJ7AV7BJMZPCM6IZSLYWBN", "length": 30741, "nlines": 327, "source_domain": "goarbanjara.com", "title": "संत सेवालाल महाराजांच्या वास्तव्याने व ‘गराशा’च्या समाधीने पावन झालेले (गराशागड) देऊळगाव साकरशा - Goar Banjara", "raw_content": "\nसंत सेवालाल महाराजांच्या वास्तव्याने व ‘गराशा’च्या समाधीने पावन झालेले (गराशागड) देऊळगाव साकरशा\nसमुद्रात भरकटलेल्या जहाजांना समुद्र किणारा गाठण्यासाठी दिपस्तंभाची गरज असते. संसार सागरात आपली नाव किणार्याला लागण्यासाठी संताची आवश्यकता भासते. म्हणूनच संपूर्ण मानवजातीत संताला महत्त्वाचे स्थान दिल्या गेले आहे. या धरतीवर असंख्य संत महात्मे होऊन गेले. त्यापैकीच ईश्वराच्या दुताप्रमाणे बंजारा समाजाला योग्य मार्गाने नेण्यासाठी या पृथ्वीतलावर एका क्रांतिसुर्याचा, देवदुताचा उदय झाला ते म्हणजे संत सेवालाल महाराज होय. महाराजांचा जन्म माघ शुक्ल पौर्णिमेस 15 फेब्रुवारी 1739 ला म्हैसूर प्रांतातील बेल्लारी जिल्ह्यात डोड्डीतांडा (गोलाल दोड्डी) ता. गुत्ती येथे झाला. आज हे ठिकाण आंध्रप्रदेश (तेलंगना)च्या अनंतपूर जिल्ह्यात आहे. त्याकाळी वयाच्या 12 वर्षापर्यंत महाराजांचे वास्तव त्या ठिकाणी होते. महाराजांचे पिता भिमा नायक 360 घरांच्या तांडय़ाचे नायक होते. त्यांच्याजवळ 3755 गायी, बैल होती. ते आपली गुरु ढोरे त्याच परीसरातील झुमती झोल जंगलात चारायला नेत असत. बंजारा बांधव त्याकाळी व्यापार उदीम करीत असत. गायी बैलाच्या पाठीवर धन धान्याची दळणवळण करीत असत त्यालाच लदेणी असे नाव होते. महाराज ज्या कुंडात आंघोळ करीत असे तो काळा कुंड आताही तेथे आहे. भिमानायक ज्या ठिकाणी बसून न्याय निवाडा करायचे तो लिंबाच्या झाडाखालील ‘कट्टा’ आजही पहावयास मिळतो. त्या ठिकाणी भव्य मंदिर उभारल्या गेले आहे. त्या ठिकाणाला सेवागड म्हणून संबोधल्या जाते. भिमानायकाने व्यापाराच्या उद्देशाने लदेणीची जबाबदार��� आपल्या पुत्रांवर सोपविली. त्याप्रमाणे संत सेवालाल महाराजांनी लदेणीला प्रारंभ केला.\nपहिली छावणी कृष्णा नदीच्या काठावर देण्यात आली. तेथून ते चित्रदुर्ग येथे गेले. तेथे नाना- नानीची भेट घेऊन सिमोगा, सुरगोडनकोप्पा, शिरसीकोटा, मंगलोर, म्हैसूर, चेन्नापट्टन मार्गे तिरुपतीला गेले. तेथे बालाजीचे दर्शन घेऊन तेथून परत धारवाडमार्गे कोल्हापूरला आले तेथे महालक्ष्मीचे दर्शन घेऊन सातभवानीच्या सुवर्णांच्या मुर्त्या घडवून छावणीवर त्यांची पुजा-अर्चा केली तेथून नरसीतांडोर मार्गे हैद्राबादला आले. पुढे विक्राबाद जंगलाकडे गेले तेथे चाराटंचाईमुळे महाराजांच्या गायी-बैलांनी निजामाची सुडी फस्त केल्यामुळे नवाब खुप संतापला होता. त्यांनी जंगी-भंगी नायकाला बोलावून महाराजांची चौकशी केली व महाराजांना भेटीकरिता बोलावले. महाराज दरबारात गेले पण नवाबाला मुजरा घातला नाही. त्यामुळे नवाबाने विष प्रयोग केला पण कुणावरही त्याचा परिणाम झाला नाही. महाराजांसोबत त्यांचा आवडता तोळाराम घोडा व अतिप्रिय ‘गराशा’ होते त्यांनी सहज जहर पचविले. पुढे ते सिंकंदराबाद वरुन जगतीयाल जंगलात गेले. तेथे महारजांची सत्वपरीक्षा घेतल्या गेली तो तांडा आजही ‘पोरीवाळेर तांडो’ म्हणून ओळखल्या जाते. पुढे ते ‘तांढूर’ बावनबराड (चांदाबल्लारशा) येथे प्रणिता नदीकाठी थांबले नंतर खंडवा इंदौर, भोपाळ, रांची, प्रयाग, आग्रा येथे आले तेथे यमुना तिरी काही काळ थांबल्यानंतर मथुरा, वृंदावन, आग्रा-दिल्ली (सुराखंड) येथे आले. तेथे भमीयासोबत युद्ध झाले त्यात महाराजांनी भमीयाचा पराभव केला. महाराजांना दिल्लीला इंग्रजाचा मांडलीक नवाब गुलाबखॉन सोबत महसुल (कर) भरण्याबद्दल युद्ध करावा लागला. त्यात त्या नवाबाचा पराभव झाला. महाराज अन्न-धान्याचे मोठे व्यापारी होते. 1760-61 मध्ये पाणीपथची लढाई झाली. तेव्हा जर मराठय़ांनी महाराजांना रसदीसाठी मदत मागीतली असती तर अहमदशा अब्दाली पाणीपतचे युद्ध हारले असते. परंतू हरीयानाचे आलासिंग बंजारा यांनी मराठय़ांना थोडीफार रसद पोहचविल्यामुळे मराठे काही काळ लढू कशले. नवाब गुलाबखॉनच्या पराभवानंतर ते माळवाप्रांत, चिंतोडगड पाहून नर्मदा किनारी छावणी दिली. पुढे खरगोन, बुर्हानपूर, गावीलगड, परतवाडा, कारंजा (लाड) माहूरगड येथे पैनगंगेच्या काठावर छावणी दिल्या गेली तेथील वास्तव्यानंतर उनकेश्वरच्या जंगलात एका जखमी मोराला महाराजांनी जीवदान दिले तेथून पुढे तेलंगनाकडे, निर्मलच्या जंगलातून मार्गक्रमन करत लदेणी आमसूर, बीलोली, मुखेड, तेरणाकाठ, तुळजापूर, पंढरपूर, मंगळवेढा, विजापरू आदी जंगलातून बेल्लारी (गोलालदोड्डी) ला पोहचले.\nआपल्या जन्मगावी काही काळ थांबल्यानंतर पुन्हा लदेनी मार्गस्थ झाली तेथून प्रथम ते हैद्राबादला गेले तेथून अदिलाबाद मार्गे नागपूर, अकोला, धुळे मार्गे मुंबई प्रांत तेथून परत मीठ-मसाले घेवून लदेणी कल्याण, भिवंडी, कसाराघाट, नंदगाव, लिंबगाव, नासिक, औरंगाबाद, बुलढाणा, नागपूर तेथून कारंजा (लाड), माहूरगड मार्गे, हैद्राबाद जात असत काही काळ गावी राहल्यानंतर महाराजांनी धारवाड, मुधोळ, बागलकोट, विजापूर, गुलबर्गा, भालकी, उदगीर, कंधार, नांदेड, कळमनुरी, हिंगोली, जिंतूर तळणी मार्गे देऊळगाव साकर्शा येथे आले तेथे काही काळ वास्तव्य असतांना एक दुःखद घटना घडली. महाराज पुढे सुराखंडला जाणार होते. परंतू ते पुढे जाऊ शकले नाही. तेथून परत महेकर, वाशिम, पुसद, धुंदीमार्गे रुईगडला गेले काही काळ वास्तव्यानंतर महाराजांनी जगाला अखेरचा निरोप दिला. नंतर महारजांना पोहरागडला समाधी देण्यात आली. रुईगडला महाराजांचे भव्य मंदिर उभारले असून पोहरागड तर संपूर्ण बंजारा बांधवांची ‘काशी’ ठरलेली आहे. संपूर्ण भारतातील बंजारा बांधव त्यांना श्रद्धास्थान मानतात. संत सेवालाल महाराज भारतभ्रमण करत असतांना बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव साकर्शा ता. मेहकर या ठिकाणी महाराजांची छावणी असतांना पुढील संकटाची चाहूल देणारा, मर्यामायाडीची कोथळी आपल्या पाठीवर घेऊन लदेणीच्या सर्वात समोर चालणारा महाराजांचा अतिप्रिय ‘गराशा’ ईसाईमाता (मर्यामा) टेकडीच्या पायथ्याशी आंजनाच्या झाडाखाली स्वर्गस्थ झाला. ‘गराशा’ची समाधी त्याच ठिकाणी बसून, टेकडीच्या माथ्यावर स्वतः सेवालाल महाराजांनी प्राणप्रतिष्ठा केलेल्या मर्यामाची मुर्ती महाराजांनी लावलेल्या लिंबाच्या झाडाखाली पहावयास मिळते. नवसाला पावणारी व सर्वांना साई होणारी देवी म्हणून पंचक्रोशीतील भक्तगन त्या मातेला ‘ईसाइ माता’ म्हणून संबोधतात. दर मंगळवारला आपले नवस फेडण्यासाठी परिसरातील भक्तगण त्याठिकाणी येत असतात. पोळ्याच्या दुसर्या दिवशी शेतकरी बांधव आपल्या सजलेल्या बैलासह तेथे दर्शनासाठी येतात त्या दिवसाला ‘बडगा’ असे म्हटल्या जाते. फाल्गून महिण्यात होळीच्या आदल्या दिवशी येथे खूप मोठी यात्रा भरत असते.\nपंचक्रोशीतील बंजारा बांधव आपआपल्या नायक कारभारीसह आपले पारंपारिक नृत्य (लेंगी) सादर करण्यासाठी बंजारा बांधव भगीनी तेथे हजारोंच्या संख्येने येत असतात. मोठय़ा उत्साहात होळी उत्सव साजरा केल्या जातो. दिवसभर चालणार्या होळी नृत्यानंतर सायंकाळी महाप्रसादाचे वितरण केले जाते. अजिंठय़ाची पर्वतरांग, उतावळी व लेंडी नदीच्या संगमावर महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला परीसर अतिशय रमणिय आहे. ज्या आंजनाच्या झाडाला महाराज आपल्या नंदीला (गराशाला) बांधत असे त्या आंजणाच्या झाडाला दोरखंडाचे व्रप दिर्घकाळपर्यंत टिकून होते. त्या झाडाच्या बाजुलाच ‘गराशा’ची समाधी आहे. बाजुला संतसेवालाल महाराजांचे पुरातन मंदीर असून नविन भव्य मंदीराचे काम पूर्णत्वास येत आहे. त्या रमणीय ठिकाणी गेल्यावर असे वाटते की आपण एखाद्या पर्यटन स्थळावर आलो आहे. एवढा निसर्गानी नटलेला, टेकडीच्या मागे पुढे मोठ मोठे तलाव आहे. गराशाच्या समाधीने व महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेला हा भुप्रदेश उतावळी प्रकल्पाने सुजलाम सुफलाम झालेला आहे. संत सेवालाल महाराजांनी त्यांच्या वास्तव्याच्या वेळेस सतत भेडसावणार्या पाणीटंचाईमुळे अंगुली निर्देश करुन पाण्याचा त्रोत दाखवला व पिण्याच्या पाण्याची गरज भागविली ती विहीर आजही सरस्वती आश्रम शाळेच्या परिसरात आहे. कितीही पाण्याचा दुष्काळ पडला तरी तेथे पाण्याची कमतरता भासत नाही. या परीसरातील भक्त गणांची तेथे नितांत श्रद्धा असून मंदीराच्या व तिर्थक्षेत्राच्या विकासाकडे सर्वाचे लक्ष आहे. पूर्वी या संस्थानचा कारभार रायसिंग भगत पाहत होते. हे संस्थान पंजीकृत असून या इसाई माता (जगदंबा) संस्थानचे रजिस्ट्रेशन 1969 मध्ये झाले आहे. 778/अ नोंदणीक्रमांक असलेल्या संस्थानचे अध्यक्ष रामदास महाराज असून विश्वस्थ मंडळाच्या सर्व विश्वस्तांकडून ह्या संस्थानचा कारभार चालतो. तांडय़ातील, गावातील व पंचक्रोशीतील 150 च्या वर तांडय़ातील भक्त गन येथे दर्शनासाठी येत असतात व संस्थानला प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहकार्य सुद्धा करतात. ह्या तिर्थखेत्राचा पाहिजे तसा विकास झालेला दिसत नाही. पाहिजे तेवढय़ा सुखसोयी तेथे उपलब्ध नाह��. मेहकर व खामगाव वरुन 40 कि.मी. अंतरावर असलेल्या ईसाइ माता संस्थानच्या विकासाकडे शासन प्रशासनासोबतच स्थानिक राजकीय नेत्यांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी व समाजबांधवांनी लक्ष घालून तिर्थक्षेत्राचा विकास करावा व 4 मार्च 2015 ला होणार्या होळी महोत्सवात सहभागी व्हावे एवढीच नम्र विनंती.\nअध्यक्ष, भारतिय बंजारा कर्मचारी संस्था,\nकारंजा (लाड) जि. वाशिम मो. 9423847196\nग.नु जाधव यांना आदर्श पुरस्कारने सन्मानीत\nसंत सेवालाल महाराज यांची मानवतावादी क्रांतीकारी शिकवण\nमा. हरिभाऊ राठोड यांचा जीवनपट: वाढदिवस विशेष – बंजारा पुकार\nगोरमाटी राम राम कछ – रामे ती काई संबंध\nबंजारा ज्ञानपीठ येथे होणार कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर , दि 15 व 16 ऑगस्ट, 21 ला बंजारा ज्ञानपीठ लोधीवली येथे *राष्ट्रीय बंजारा परिषदेचे\nराठोड बेटी वेवार कु चलाव\nमी आमदार किंवा मंत्री असलो-नसलो तरीही समाजसेवेचे काम अविरत करत राहणार : MLA Sanjay Rathod\nगोरबोली भाषा एंव सांस्कृतिक सौंदर्य/ सौहार्द- संपन्न लावण्य रूप को विश्व में और उजागर करनेवाला महान साहित्यिक…\nगोरमाटी राम राम कछ – रामे ती काई संबंध\nबंजारा ज्ञानपीठ येथे होणार कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर , दि 15 व 16 ऑगस्ट, 21 ला बंजारा ज्ञानपीठ लोधीवली येथे *राष्ट्रीय बंजारा परिषदेचे\nराठोड बेटी वेवार कु चलाव\nमी आमदार किंवा मंत्री असलो-नसलो तरीही समाजसेवेचे काम अविरत करत राहणार : MLA Sanjay Rathod\nगोरमाटी राम राम कछ – रामे ती काई संबंध\nबंजारा ज्ञानपीठ येथे होणार कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर , दि 15 व 16 ऑगस्ट, 21 ला बंजारा ज्ञानपीठ लोधीवली येथे *राष्ट्रीय बंजारा परिषदेचे\nराठोड बेटी वेवार कु चलाव\nमी आमदार किंवा मंत्री असलो-नसलो तरीही समाजसेवेचे काम अविरत करत राहणार : MLA Sanjay Rathod\nगोरमाटी राम राम कछ – रामे ती काई संबंध\nबंजारा ज्ञानपीठ येथे होणार कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर , दि 15 व 16 ऑगस्ट, 21 ला बंजारा ज्ञानपीठ लोधीवली येथे *राष्ट्रीय बंजारा परिषदेचे\nमी आमदार किंवा मंत्री असलो-नसलो तरीही समाजसेवेचे काम अविरत करत राहणार : MLA Sanjay Rathod\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/police-havaldar-sambhaji-gaikwad/", "date_download": "2021-12-05T08:00:25Z", "digest": "sha1:VSSTNHYVHG5SJB3OQ26UCMHP5AZNBEAM", "length": 8155, "nlines": 145, "source_domain": "policenama.com", "title": "Police Havaldar Sambhaji Gaikwad Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune Crime | पुण्याच्या आंबेगावातील खून प्रकरणातील ‘फरारी’ बीडमधून अटकेत;…\nACP Gajanan Tompe | पुण्यातील कोथरूड विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त गजानन टोम्पे यांची…\nPune ACP Transfers | पुण्यातील 6 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या \nPune Police | पुण्यातील 3 पोलीस अंमलदार तडकाफडकी निलंबित\nपुणे : Pune Police | वारजे पोलीस ठाण्यातील तपास पथकाचा कार्यालयातून अटक केलेला आरोपी पळून गेल्या प्रकरणी पोलीस उपायुक्त पोर्णिमा गायकवाड यांनी वारजे पोलीस ठाण्यातील तिघा कर्मचार्‍यांना निलंबित (Pune Police) केले आहे.पोलीस हवालदार संभाजी…\nUrfi Javed | उर्फी जावेदने लिहिलं ‘फक्त WhatsApp…\nNora Fatehi Troll | नोरा फतेहीच्या टाॅपच्या अशा ठिकाणी होता…\nNikki Tamboli | बर्थडे पार्टीमध्ये निक्की तांबोलीचा बोल्ड…\nAlanna Panday | अनन्या पांडेच्या बहिणीचा बॉयफ्रेंडसोबत…\nWhatsApp च्या कोणत्याही वाईट मेसेजबद्दल तुम्ही तक्रार कशी…\nAlanna Pandey | लग्ना आधीच झाली अनन्या पांडेची बहिण गरोदर,…\nPune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात…\nPune Crime | एंजल ब्रोकिंग अ‍ॅपच्या सहाय्याने रक्कम…\nInvestment Tips | करोडपती बनण्याचे अचूक 4 मंत्र,…\nIncome Tax Return File | 31 डिसेंबरपूर्वी उरकून घ्या…\nPune Crime | पुण्याच्या आंबेगावातील खून प्रकरणातील…\nACP Narayan Shiragavkar | सहाय्यक पोलिस आयुक्त नारायण…\nACP Gajanan Tompe | पुण्यातील कोथरूड विभागाचे सहाय्यक पोलिस…\nPune ACP Transfers | पुण्यातील 6 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या…\nLink PAN to LIC Policies | LIC ने आपल्या ग्राहकांसाठी आणली…\nअवघे 7 हजार देऊन खरेदी करा जास्त मायलेजच्या TVS Sport चे…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nInvestment Tips | करोडपती बनण्याचे अचूक 4 मंत्र, ‘हे’ अवलंबल्याने…\nSatara District Bank Election | भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी…\nSapna Choudhary | साडीमध्ये सपना चौधरीने दिले ठुमके, पाहून चहाते झाले…\nHanuma Vihari | टीम इंडियाने दुर्लक्षित केलेल्या हनुमा विहारीची…\nOmicron Covid Variant | ओमायक्रॉनमुळे चिंता वाढली; दक्षिण आफ्रिकेतून…\nDevendra Fadnavis | पुणे मनपावर भाजपचा भगवा आणि आरपीआयचा निळा फडकणारच – देवेंद्र फडणवीस (व्हिडीओ)\nAmitabh Bachchan | चित्रपटांमध्ये काम मिळत नव्हतं, KBC च्या सेटवर भावूक झाले ‘बिग बी’ अमिताभ, व्हिडीओ पाहून…\nWhatsApp च्या कोणत्याही वाईट मेसेजबद्दल तुम्ही तक्रार कशी कराल, जाण��न घ्या संपूर्ण प्रक्रिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.blogsmarathi.com/2021/08/majhi-baay-go-marathi-song-lyrics.html", "date_download": "2021-12-05T07:29:52Z", "digest": "sha1:2BF6E4YRKDOUMZJCARUX2QVMF6GKINXU", "length": 10056, "nlines": 233, "source_domain": "www.blogsmarathi.com", "title": "माझी बाय गो लिरिक्स | Majhi Baay Go Marathi Song Lyrics", "raw_content": "\nमाझी बाय गो हे केवळ वाळंज आणि सोनाली सोनावणे यांनी गायलेले अतिशय सुंदर मराठी गाणे आहे. माझी बाय गो हे गाणे YOUTUBE वर Prashant Nakti Official या चॅनेल वर उपलब्ध आहे. माझी बाय गो ह्या गाण्याला संकेत गुरव ह्यांच्या डिरेकशन मध्ये बनवण्यात आले असून ह्या गाण्याचे लिरिक्स प्रशांत नाकती यांनी लिहिले आहे.\nमेरा रब है तू,\nमेरा सब है तू,\nमेरी आंखो में तुझको हि भिगोया है,\nयेही, मैने सांसो में तुझ को पिरोया है\nहार्ट बीट वाढवते हि छोकरी,\nफिदा मी झालो तिच्या रूपावरी\nहार्ट बीट वाढवते हि छोकरी,\nफिदा मी झालो तिच्या रूपावरी\nमाझ्या प्रेमान खोट पणा नाय गो,\nमाझ्या प्रेमान खोट पणा नाय गो,\nमाझ्या काळजाचा तुकडा तू हाय गो,\nसांग लगीन तू करशील काय\nतुला नवरी मी करनार हाय...\nसांग लगीन तू करशील काय\nतुला नवरी मी करनार हाय|\nFeeling माझ्या मनान हाय,\nसांगू कस मी तुला गो बाय,\nमाझ्या नजरेने जाणून घे,\nतू माझे दिलान सजशील काय\nप्रपोज accept करशील काय\nमाझ सरनेम हा लावशील काय\nतेरे पिछे हुआ मे सायको,\nतेरे पिछे हुआ मे सायको,\nतुझा हिरो मी HiFi गो,\nसांग लगीन तू करशील काय\nतुला नवरी मी करनार हाय\nसांग लगीन तू करशील काय\nतुला नवरी मी करनार हाय|\nमाझ्या राजा र तळमळ ही,\nतुला नाय र समजायची,\nमाझ्या राजा र तळमळ ही,\nतुला नाय र समजायची,\nबन Husband तू र माझ,\nतुझा काळीज मी चोरनार हाय,\nसोड सारे हे बहाणे,\nमला मिठीत घेशील काय\nमला मिठीत घेशील काय\nतुझी बाय मी तुझी Princess,\nऔंदा लगीन तू करशील काय\nतुझी बाय मी तुझी Princess,\nमाझा नवरा तू होशील काय\nतुझी बाय मी तुझी Princess,\nऔंदा लगीन तू करशील काय\nतुझी बाय मी तुझी Princess,\nमाझा नवरा तू होशील काय\nमाझी बाय गो कॉलर ट्यून डायलला सेट करण्यासाठी कोड खालील प्रमाणे (To Set Caller Tune Dial Below Codes)\nएअरटेलहॅलो ट्यून्ससाठी डायल ५४३२११७६४१०५५\nव्होडाफोन कॉलर ट्यून्स डायल ५३७१२३७४८४४\nआयडिया डायलर टोन्स डायल ५३७१२३७४८४४\nबीएसएनएल ईस्ट आणि साऊथ SMS BT १२३७४८४४ ते ५६७००\nएमटीएनएल ग्राहक SMS PT १२३७४८४४ ते ५६७८९\nतुझी बाए मी तुझी प्रिन्सेस\nएअरटेल हॅलो ट्यून्सडायल ५४३२११७६४१०१३\nव्होडाफोन कॉलर ट्यून्स डायल ५३७१२��७४८४७\nआयडिया डायलर टोन्स डायल साठी ५३७१२३७४८४७\nबीएसएनएल ईस्ट आणि साऊथ SMS BT १२३७४८४७ ते ५६७००\nएमटीएनएल ग्राहक SMS PT १२३७४८४७ ते ५६७८९\nएअरटेल हॅलो ट्यून्सडायल ५४३२११७६४१०३२\nव्होडाफोन कॉलर ट्यून्स डायल ५३७१२३७४८३५\nआयडिया डायलर टोन्स डायल ५३७१२३७४८३५\nबीएसएनएल ईस्ट आणि साऊथ SMS BT १२३७४८३५ ते ५६७००\nएमटीएनएल ग्राहक SMS PT १२३७४८३५ ते ५६७८९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://mr.onlyfacadeled.com/bar-disco-ceilling-led-3d-tube-video-product/", "date_download": "2021-12-05T08:39:52Z", "digest": "sha1:SLV6W3LFXALHYFW7YT5D3IQJR5K27HNT", "length": 12465, "nlines": 231, "source_domain": "mr.onlyfacadeled.com", "title": "चीन बार डिस्को सीलिंगचे नेतृत्व 3 डी ट्यूब व्हिडिओ फॅक्टरी आणि उत्पादक | रीडझ", "raw_content": "\nडीएमएक्सच्या नेतृत्वाखालील दर्शनी प्रकाश\nडीएमएक्सने 3 डी ट्यूबचे नेतृत्व केले\nडीएमएक्सने पिक्सेल लाईटचे नेतृत्व केले\nडीएमएक्सने 3 डी ट्यूबचे नेतृत्व केले\nडीएमएक्सने 3 डी ट्यूबचे नेतृत्व केले\nडीएमएक्सच्या नेतृत्वाखालील दर्शनी प्रकाश\nडीएमएक्सने पिक्सेल लाईटचे नेतृत्व केले\nबार डिस्को सीलिंगने 3 डी ट्यूब व्हिडिओचे नेतृत्व केले\nनाईट क्लब समक्रमितपणे आणि खाली पडणा star्या तारांकित दिवे\nडीएमएक्स 3 डी व्हिडिओ ट्यूब\n360 पिक्सेल अनुलंब ट्यूब स्टिक्स, एलईडी स्टॉर्म स्टार लाईट\nक्यूब हाऊसिंग डीएमएक्स आरजीबी डिस्को लाइट, स्क्वेअर पिक्सेल लाइट\nवॉटरप्रूफ एलईडी पिक्सेल पॅनेलची भिंत\nएलईडी पॉईंट लाइट सोर्स, कमाल मर्यादा आणि भिंत माउंट केले ...\nसर्वात लोकप्रिय क्लब / बार सजावटीच्या भिंतीवरील पॅनेलच्या नेतृत्वात पॅनेल नि ...\n2018 डीएमएक्स 16 पिक्सल डिजिटल ट्यूब, आरजीबीने डीएमएक्स पिक्सेल ली नेतृत्व केले ...\nरंग बदलणे इमारत दर्शनी प्रकाश\nइमारतीच्या सजावटीसाठी डिजिटल एलईडी अॅल्युमिनियम लाईट स्ट्रिप\nबार डिस्को सीलिंगने 3 डी ट्यूब व्हिडिओचे नेतृत्व केले\nआम्हाला ईमेल पाठवा पीडीएफ म्हणून डाउनलोड करा\nआरझेड-एलएक्सडी - 004-एसएमडी 5050-0.5\nडिस्को सीलिंगमुळे 3 डी ट्यूब व्हिडिओ झाला\nएसएमडी 5050 3 इन 1\nएसी 85 ~ 265 व्ही\n12 डब्ल्यू / 24 डब्ल्यू / 32 डब्ल्यू\nडीएमएक्स, मॅड्रिक्स, पीसी, संगीत\n50 सेमी लांबी / 100 सेमी लांबी / 200 सेमी लांबी\nपारदर्शक डिफ्यूझर, लांबी 0.5 मीटर / 1 मी / 1.5 मी / 2 मीटर, व्यास 30 मिमी आहे.\nसंगीत नियंत्रण, आवाज सक्रिय,\nदुहेरीवर एसएमडी 5050, मॅड्रिक्स सॉफ्टवेयरसह 3 डी प्रभाव\n1, कॉन्टस्��ेंट करंट डायव्हर दुहेरी बाजूच्या उभ्या नलिकांवर डिझाइन केले आहे, जे दिवाच्या लाइफ ट्यूबचे रक्षण करण्यासाठी बरेच योगदान देऊ शकतात.\n2, 360 डिग्री कोनातून दुहेरी बाजूचे प्रकाश प्रभाव पाहिले जाऊ शकतात. पारदर्शक ट्यूब प्रकाश अधिक स्पष्ट आणि शुद्ध बनवते.\n3, पर्यावरणास अनुकूल, कठोर चमक आणि तेजस्वी आवाज नाही, चकमक नाही.\nडीजे, नाईट क्लब, टेलिव्हिजन स्टुडिओ, थिएटर वगैरे\nमॉडेल आरझेड-एलएक्सडी 11105 आरझेड-एलएक्सडी 1110 आरझेड-एलएक्सडी 1115 आरझेड-एलएक्सडी 1120\nलांबी 500 मिमी 1000 मिमी 1500 मिमी 2000 मिमी\nपिक्सेल क्वाटी 8 पिक्सेल 16 पिक्सल 24pixels 32pixels\nशक्ती 16 डब्ल्यू 24 डब्ल्यू 35 डब्ल्यू 40 डब्ल्यू\nप्रोटोकॉल डीएमएक्स 512 डीएमएक्स 512 डीएमएक्स 512 डीएमएक्स 512\nबीम कोन 360 डिग्री 360 डिग्री 360 डिग्री 360 डिग्री\nक्षमता 20 पीसी / विश्व 10 पीसी / विश्व 7 पीसी / विश्व 5 पीसी / विश्व\nपत्ता सेटिंग स्वतः स्वतः स्वतः स्वतः\nकार्यरत तापमान -70 -70 -70 -70\nसंरक्षण आयपी 65 आयपी 65 आयपी 65 आयपी 65\nआपल्या प्रोजेक्टसाठी आपल्याला कोणत्या लांबीची नळी आवश्यक आहे\nआमचे बरेच ग्राहक त्यांच्या प्रकल्पासाठी 50 सेमी आणि 100 सेमी लांबीच्या ट्यूबचा वापर करतात.\nलीड ट्यूब अनुलंब स्थापित करा, सहसा प्रत्येक प्रकाश दरम्यानचे अंतर 10 सेमी -30 सेमी असते\nफॅक्टरीत उत्पादनाच्या परिणामांची चाचणी आणि वृद्धत्व चाचणी\nपिक्सेल ट्यूबलाइट्स नियंत्रित करण्यासाठी डीएमएक्स 512 एलईडी कंट्रोलर किंवा आर्टनेट कंट्रोलर वापरू शकता\nआयटम प्रमाण ट्यूब / पुठ्ठा पॅकिंग आकार (मुख्यमंत्री) एकूण वजन (केजी)\n50 सेमी पिक्सेल ट्यूब 50 पीसीएस / पुठ्ठा 57 * 41 * 23 14\n100 सेमी पिक्सेल ट्यूब 50 पीसीएस / पुठ्ठा 117 * 41 * 23 28\n150 सेमी पिक्सेल ट्यूब 50 पीसीएस / पुठ्ठा 167 * 41 * 23 42\n200 सेमी पिक्सेल ट्यूब 50 पीसीएस / पुठ्ठा 217 * 41 * 23 56\nमागील: 2018 सर्वात लोकप्रिय उत्पादन 0.5 मीटर 360 डिग्री डीएमएक्स आरजीबी एलईडी ट्यूब साऊंड सक्रिय ट्यूब लाईट\n360 पिक्सेल अनुलंब ट्यूब स्टिक्स, एलईडी स्टॉर्म स्टार ...\nगरम विक्रेते स्टेज लाइटिंग उपकरणे\nडीसी 12 व्ही व्होल्टेज आणि उत्सव सुट्टीचे नाव सीलिन ...\nडीजे 3 डी क्लब संबोधनीय डीएमएक्सने लीड उल्का ट्यूब\nक्लब कमाल मर्यादा डिसेंडरसाठी रेडझ डीएमएक्स 3 डी अनुलंब ट्यूब ...\nस्टेज टॉप सजावट लाइट एलईडी ट्यूब डिस्क ...\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी कृपया आपले ईमेल आम्हाला पाठवा आणि आ��्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव.\nटिपा - गरम उत्पादने - साइट मॅप\nएलईडी पॉईंट लाइट म्हणजे कोणत्या प्रकारचे प्रकाश ...\nएलईडी वा तांत्रिक तत्व काय आहे ...\nएलईडी पॉइंट लाइटचे काय फायदे आहेत ...\nअ‍ॅड्रेस: ​​बी इमारत, चुआंगजियान इंडस्ट्री पार्क, शियान, बाओआन, शेन्झेन चायना\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.popxo.com/article/home-remedies-for-arthritis-in-women-in-marathi/", "date_download": "2021-12-05T08:45:46Z", "digest": "sha1:5T4YTJA5MZ77HOPID62FL5V3VKMCKZFZ", "length": 27159, "nlines": 93, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "जाणून घ्या संधिवातावर घरगुती उपाय - Arthritis Home Remedies In Marathi | POPxo Marathi", "raw_content": "\nजाणून घ्या संधिवातावर घरगुती उपाय (Arthritis Home Remedies In Marathi)\nसंधिवात म्हणजे कायसंधिवात लक्षणेसंधिवात कशामुळे होतोसंधिवात घरगुती उपायFAQ’s\nवार्धक्याची लक्षणं म्हणजे हात-गुडघे-पाय दुखी.. सांध्याचे असे दुखणे म्हणजे संधिदुखी किंवा संधिवात होय. वाढत्या वयासोबत हा त्रास अनेकांना होऊ लागतो. पण हल्ली संधिवाताचा त्रास आता वयाच्या चाळीशीनंतर नाही तर काहींनी आधीही होऊ लागला आहे. शरीराची योग्य पद्धतीने निगा राखली नाही की, अशा त्रासांना फार लहान वयातच अनेकांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे संधिवात हा अनेकांच्या काळजीचे कारण बनला आहे. संधिवाताची वाढती समस्या लक्षात घेत संधिवात म्हणजे काय संधिवाताची कारणे आणि संधिवातावरील आयुर्वेदिक उपचारपद्धती आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करुया या महत्वाच्या विषयाची माहिती घ्यायला\nतुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ’s)\n‘संधिवात’ या शब्दाची फोड केली तर संधि म्हणजे सांधा आणि वात म्हणजे दुखणे.. त्यामुळे सांधेदुखी यालाच ‘संधिवात’ असे म्हणतात. ज्या ठिकाणी दोन किंवा त्याहून अधिक हाडे एकत्र येत स्नायू आणि मांसपेशी जोडल्या जातात अशा भागाला आपण सांधा म्हणतो. संधिवातामध्ये सांध्याला सूज येऊ लागते. सूजलेला भाग खूप दुखू लागतो. मॉर्डन सायन्समध्ये अशा दुखण्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्याला आथ्ररायटिस किंवा सोरायटिक असेही म्हणतात. आयुर्वेदामध्ये आमवात (आथ्ररायटिस) आणि संधिगतवात (ऑस्टिआथ्ररायटिस) नावानेही ओळखले जातात. यामध्ये कितीही वेगवेगळे प्रकार असले तरी त्याला सर्वसाधारणपणे संधिवात असे म्हटले जाते. आपल्या लघवीतून युरीक आम्ल तयार होत असते. ते मूत्रपिंडाद्वारे शरीराबाहेर टाकले जाते. पण याचे संतुलन बिघडले किंवा त्याचे उत्पादन अधिक झाले तर युरीक अॅसिडची रक्तातील पातळी वाढते. संधीच्या जागेत हे वेदनाकारक पजार्थ सोडले जातात. त्यामुळेच सांध्याना त्रास होऊ लागतो. त्यातूनच संधिवात बळावतो.\nनुसती सांधा दुखी म्हणजे सांधेदुखी नाही. तुम्हाला नक्कीच सांधेदुखी आहे की, नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला संधिवाताची काही लक्षणेही माहीत हवीत. ती लक्षणे जाणून घेऊया.\nसांधे दुखणे (Joint Pain)\nसंधिवाताचे पहिले लक्षण म्हणजे सतत सांधे दुखत राहणे. तुमच्या हातापायांचे सांधे सतत दुखत असतील. याची अन्य कोणतीही कारणे नसतील तर तुम्हाला संधिवाताचा त्रास असण्याची शक्यता असू शकते. सांधे दुखीचा त्रास हा सतत होत असेल तर मात्र तुम्ही त्याचे योग्य वेळी निदान करणे फारच गरचेचे असते. तुम्हाला सकाळच्या गारव्यात या वेदना तुम्हाला अधिक जाणवत असतील तर तुम्हाला संधिवाताचा त्रास असू शकतो.\nसांधे अडकल्यासारखे वाटणे (Stiffness In Joints)\nआपल्या शरीराचे अवयव आपल्याला नेहमीच शरीरावर भार असल्यासारखे जाणवत नाही. पण ज्यावेळी तुम्हाला चालताना किंवा कोणतीही हालचाल करताना सांध्यातून अडकल्यासारखे वाटत असेल. सांध्याची हालचाल इतर वेळेसारखी होत नसेल तर हे देखील संधीवाताचे लक्षण आहे.\nचयापचय क्रिया बिघडणे (Metabolism Is Affected)\nअन्नाचे पचन हे निरोगी शरीराचे लक्षण आहे. पण तुमच्या शरीराचा जराही तोल गेला की, त्याचा सगळ्यात पहिला त्रास तुमच्या चयापचय क्रियेवर होऊ लागतो. तुमच्या पचनाचा वेग मंदावणे किंवा तुम्हाला त्या संदर्भाती आजारही संधिवातामुळे उद्भवू शकतात. अनेकदा सांधे दुखीमुळे त्रस्त असल्यामुळे खाण्यावरील इच्छाही उडून जाते.\nस्नायू कमकुमवत होणे (Weakness In Muscle)\nसांध्याच्या हाडांना होणारा हा त्रास तुमचे स्नायूही कमकुवत करत असतो. संधिवात असलेल्या अनेकांचे अचानक वजन कमी होणे. वयाच्या मानाने शरीर फार बारीक आणि कमजोर दिसू लागते. अगदी कोणताही इतर त्रास त्यांना सहज होऊ लागते. स्नायू कमकुवत झाल्यामुळे आणि हाडांची हालचाल योग्य करण्यासाठी लागणारे हाडांचे वंगण कमी झाल्यामुळे हाडांमधूनही कटकट असा आवाज येऊ लागतो.\nसांधे गरम लागणे किंवा लाल दिसणे (Redness Of Joints)\nतुमचा एखादा अवयव दुखत असेल तर तुम्हाला त्या ठराविक भागाकडे अंग गरम आणि लाल दिसू लागते. संधिवातामध्येही अग���ी तसेच होते. सांध्यांच्या ठिकाणी हात लावल्यास तो भाग गरम लागतो. शिवाय लालही दिसू लागतो.\nसंधिवात होण्यामागेही काही कारणे आहेत. जाणून घेऊया संधिवाताची कारणे\nप्रत्येक शरीराची एक क्षमता असते. वजन उचलणे, कसरत करणे, धावणे हे तुम्हाला तुमच्या क्षमतेपलीकडे जाऊन करता येत नाही. तसे केल्यास तुमच्या शरीरावर ताण पडतो. असा ताण सतत पडत राहिला की, तुमच्या सांध्यांवरही त्याचा परीणाम होते. चुकीच्या खाण्याच्या पद्धतीन आणि अति मेहनतीचे काम या सगळ्यामुळे जर तुमचे सांधे दुखावले गेले असतील तर तुम्हाला हमखास संधिवात होऊ शकतो. जर तुम्हाला हा त्रास होऊ द्यायचा नसेल तर तुम्ही विनाकारण शरीराला दुखापत होऊ देऊ नका.\nशरीराचे नैसर्गिक विघटन (Natural Breakdown Of Body)\nवयपरत्वे आणि शरीराच्या इतर व्याधींसोबत आपल्या शरीराचे विघटन होत असते. त्यामुळेही हाडाची बळकटी कमी होते. हाडांच्या नैसर्गिक विघटनामुळे हाडांची योग्य हालचाल करणारे घटक हे शरीरातून कमी होऊ लागतात आणि मग संधिवाताचा त्रास होण्याची शक्यता बळावते.\nएखादी दुखापत झाल्यानंतर तुम्हाला त्या माध्यमातून प्रादुर्भाव झाला असेल तरी देखील तुम्हाला संधिवाताचा त्रास होऊ शकतो. त्यातच जर तुम्हाला फ्रॅक्चर झाले असेल तर त्या सांध्याची अधिक काळजी घेणे आवश्यक असते. त्यामुळे शरीरात किंवा हाडांशी निगडीत होणाऱ्या कोणत्याही प्रार्दुभावामुळे तुम्हाला संधिवाताचा त्रास होऊ शकतो.\nसांध्याची हालचाल करण्यासाठी आपल्या सांध्यांमध्ये असलेले टिश्यू हे फारच महत्वाचे असतात. त्याला कार्टिलेज असे म्हणतात. वयपरत्वे शरीरात त्यांचे प्रमाण कमी होत असते. पण ते कमी होण्याचे प्रमाणही फार आरामात होते. पण संधिवाताचा त्रास असलेल्या व्यक्तिा हा त्रास फार लवकर आणि जलदगतीने होऊ लागतो. शरीरातील कार्टिलेजचे प्रमाण कमी झाले की, असह्य सांधेदुखी बळावते.\nसंधिवातावर अनेक उपचारपद्धती आहेत (sandhivata upchar in marathi).पण तुम्ही घरीच योग्य पद्धतीने काळजी घेतली तर तुम्हाला त्यापासून थोडा आराम मिळू शकेल.\nसंधिवातामुळे तुमचे सांधे दुखत असले तरी देखील तुम्हाला त्यांची हालचाल राखणे फारच गरजेचे असते. जर तुम्हाला संधीवातापासून सुटका हवी असेल तर तुम्ही नियमित थोडा का असेना व्यायाम करायला सुरुवात करा. शक्य असेल तितका व्यायाम तुमच्या सांधेदुखीला कमी करण्यास मदत करु शकतो. तुमचे अंग दुखते म्हणून तुम्ही तसेच पडून राहात असाल तर तुम्हाला त्याचा अधिक त्रास होऊ शकतो. त्यामुळे योग्य सल्ला घेऊन चालणे, धावणे, सूर्यनमस्कार काही सोपी आसने नक्की करुन पाहा.\nतिळाच्या तेलाची मालिश (Sesame Oil Massage)\nसंधिवातासाठी तिळाचे तेलही उत्तम आहे. तिळाचे तेल घेऊन तुम्ही गुडघे, हात, पाय यांना लावून मालिश करा. हा गुडघेदुखीवर उत्तम घरगुती उपाय आहे. तुम्हाला स्वत:ची मालिश करुन घेणे शक्य नसेल तर तुम्ही मसाज करुन घ्या. तुमच्यासाठी मसाज हा फारच आवश्यक असल्यामुळे तुम्ही अगदी नित्यनेमाने मालिश केले तरी चालू शकेल. जर तुम्हाला तिळाचे तेल हलके गरम करुन लावायचे असेल तरीदेखील चालू शकेल.\nसंधिवातासाठी गरम पाण्याचा शेक आणि बर्फाचा शेक हा दोन्ही फायदेशीर ठरु शकतो कारण यामध्ये तुमची हाडं एकमेकांना घासली जातात. हाड सत घासल्यामुळे तेथील मांसपेशीदेखील कडक होतात. गरम पाण्याचा शेक घेतल्यामुळे हाडांना आलेला कडकपणा थोडा कमी होतो. तर संधिवातामध्ये अनेकदा शरीराला सूज येते ही सूज कमी करण्याचे काम बर्फ करु शकते.\nशरीराचे वाढते वजन अनेक कारणांसाठी हानिकारक असते. वजन वाढल्यामुळे तुमच्या शरीराचे वजन तुमच्या मांसपेशींना आणि हाडांना सांभाळण्यास अडथळा निर्माण होतो. म्हणूनच तुमच्या उंचीनुसार तुमचे वजन असणे फारच गरचेचे असते. जर तुमचेही वजन वाढत असेल आणि तुम्हाला असा सांधेदुखीचा त्रास जाणवू लागला असेल तर तुम्ही तातडीने तुमचे वजन नियंत्रणात आणणे फारच गरजेचे आहे. वजन कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहाराकडे लक्ष देणे फारच आवश्यक आहे.\nसंधिवातासाठी कारणीभूत असलेली महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचे वाढते वजन. त्यासाठी कारणीभूत म्हणजे तुमचा आहार. तुमच्या शरीरात प्रोटीनयुक्त आहार जाणे फारच गरजेचे असते. प्रोटीन कशातून मिळते असा तुम्हाला प्रश्न असेल तर तुम्ही दूध, अंडी, चिकन, पालेभाज्या, कडधान्य यांचा अधिकाधिक समावेश तुमच्या आहारात करायला हवा.\nहळदीमधील नैसर्गिक घटक हे शरीराची जळजळ कमी करण्यास मदत करतात. त्यामुळेच संधिवात असलेल्यांनी त्यांच्या आहारात हळदीचा समावेश करावा असे म्हटले जाते. भारतीय जेवणामध्ये हळद ही अगदी हमखास वापरली जाते. पण तरीही त्याचा वापर तुम्ही करत नसाल तर चिमूटभर हळदीचा उपयोग तरी करा.\nअॅपल सायडर व्हिनेगर (Apple Cider Vinegar)\nअनेक कारणांसाठी अॅपल सायडर व्हिनेगर हे फायदेशीर मानले जाते वजन कमी करण्यासाठी ही अॅपल सायडर व्हिनेगरचा उपयोग होतो. अनेकांनी अॅपल सायडर व्हिनेगरच्या वापरामुळे वजन कमी होऊन संधिवात कमी झाल्याचा दावा केला आहे. पण याचा कोणताही ठोस पुरावा नाही.\nकिचनमध्ये अगदी हमखास असणारे आले हे आरोग्यासाठी फारच फायदेशीर असते. यामधील दाहनाशक घटक तुमच्या आरोग्यासाठी चांगले असतात. त्यामुळे तुम्ही आहारात आल्याचा समावेश करा. तुम्ही आल्याचा चहा करुन प्यायाला तरी चालेल. आले पाण्यात टाकून तुम्ही त्याही पाण्याचे सेवन करु शकता. पण त्याचे सेवनही प्रमाणात असू द्या.\nसंधिवात असणाऱ्यांनी त्यांचा आहार हा चांगला ठेवलाच पाहिजे पण आहारासोबत चयापचय क्रिया चांगली राहण्यासाठी अगदी हमखास घ्यायला हवी अशी गोष्ट म्हणजे ग्रीन टी. ग्रीन टी मुळे तुमची चयापचय क्रिया सुधारते. तुमच्या पोटाचे आरोग्यही चांगले राहते. त्यामुळे तुम्ही ग्रीन टीचे सेवन करायला हवे.\nलिंबू वर्गातील फळांचे सेवन (Consume Citrus Fruit)\nसंधिवातासाठी आंबट फळांचे सेवन हे वर्ज्य आहे. पण ही फळ म्हणजे चिंच, बोरं पण तुम्ही मोसंब, गोड संत्र, लिंबूपाणी अशा पदार्थांचे सेवन करु शकता. अनेकदा संधिवात असणाऱ्यांना आंबवलेले पदार्थ अजिबात खाऊन चालत नाहीत. हे पदार्थ म्हणजे इडली, डोसावगैरे\nतुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ’s)\n1. संधिवाताची सुरुवातीची लक्षणे कोणती\nशरीरातील सांधे दुखणे, जखडलेले वाटणे, हालचाल करताना प्रचंड वेदना जाणवणे हे संधिवाताचे प्राथमिक लक्षण आहे. याकडे अधिक लक्ष देण्याची तुम्हाला गरज असते.\n2. संधिवातावरील उत्तम उपचारपद्धती कोणत्या\nसंधिवातावर अनेक उपचार पद्धती आहेत.डॉक्टरांच्या औषधांसोबत घरात राहूनही सोपे घरगुती उपाय करुन तुम्हाला काळजी घेता येते. संधिवात हा पूर्ण बरा होत नाही. पण तुम्ही योग्य काळजी घेतली तर त्याचा त्रास तुम्ही कमी करु शकता.\n3. संधिवातासाठी उत्तम व्हिटॅमिन कोणते\nव्हिटॅमिन D च्या कमतरतेमुळे तुमच्या शरीराला अनेक प्रकारे नुकसान होत असते. तुमच्या हाडांची झीज होते. शरीरातील कॅल्शिअम आणि फॉस्फरस कमी होते. त्यामुळे संधिवात असणाऱ्यांनी व्हिटॅमिन D आणि त्याशिवाय डॉक्टर सांगतील अशा गोष्टींचे सेवन करायला हवे.\n4. संधिवात असलेल्यांनी कोणत्या पदार्थांचे सेवन टाळायला हवे\nसंधिवात असणाऱ्यांसाठी काही खाद्यपदार्थ खाणे अजिबात योग्य नाही. या पदार्थांमध्ये तेलकट पदार्थ, बेकरी फुड, मीठ, तंबाखू, दारु या पदार्थांचे सेवन टाळणे फारच गरजेचे असते. नाहीतर त्यामुळे तुमचा त्रास अधिक बळावण्याची शक्यता असते.\n5. संधिवात बरा होऊ शकतो का\nनाही, संधिवात हा पूर्णपणे बरा होऊ शकत नाही. पण हल्लीच्या आधुनिक उपचार पद्धतींमुळे त्याचा त्रास कमी होण्यास मदत मिळते. शिवाय तुम्ही थोडी काळजी घेतली तर हा त्रास घरातल्या काळजीनेही कमी करण्यास मदत मिळते.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://misalpav.com/node/45617", "date_download": "2021-12-05T07:14:49Z", "digest": "sha1:HVXBWWY557D73PSXUHB2UJSV3CY6B62N", "length": 20598, "nlines": 190, "source_domain": "misalpav.com", "title": "मला भेटलेले रुग्ण - २० | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nमला भेटलेले रुग्ण - २०\nडॉ श्रीहास in जनातलं, मनातलं\nसकाळीच पहीला फोन आला तो मोठ्या भावाचा , नुकताच श्रीलंका दौरा आटोपून आला होता आणि घरी परत आल्यावर कळलं की गेल्या चार दिवसांपासून कामानीमित्त ज्या व्यक्तीच्या संपर्कात होता त्याला टिबी झाल्याचं कळलं होतं \nहा मुळापासून हादरला होता ....\nमी सगळं ऐकून घेतलं आणि समजावलं की टिबी होण्याची शक्यता जरी असली तरी टिबी होईलच असं नाही ... कारण तुझी प्रतिकारशक्ती पुरेशी आहे जेणेकरून काळजीचं कारण नाही तरीसुद्धा पुढले काही महीने चांगला प्रथिनेयुक्त आहार व पुरेशी झोप एवढंच सांभाळलं तरी झालं .... शेवटी हे सांगीतलं की तुझ्यापेक्षा जास्त शक्यता तर मला आहे कारण मी रोज एखादा टिबीचा रुग्ण बघतो किंवा निदान करून उपचार सुरू करतो , माझी प्रतिकारशक्ती मी अशीच मेंटेन केलेली आहे \nह्या सगळ्या संभाषणाला परवा वर्ष झालं हे दादा सांगत होता आणि थॅंक्स म्हणाला तेव्हा जाणवलं की डॉक्टर म्हणून मी यशस्वी का आहे :)\nओपिडी संपत आली होती तेव्हा ही मुलगी आणि तिची आई भेटायला आल्या .....ती म्हणाली की डॉक्टर ॲलर्जीची ट्रिटमेंट पूर्ण झालीये , तिन वर्षांपुर्वी असलेला त्रास नाहीसा झाला ; आज तुम्हाला फक्त थॅंक्स म्हणायला आलो \nमाझ्या डोळ्य��समोरून मागची तिन वर्ष झरकन तरळून गेली आणि खूपच आनंद झाला की आपण एखाद्याचा आयुष्यात एवढं स्थान मिळवू शकलो ..... You made my day मी त्यांना एवढंच म्हणू शकलो ....\nओपिडी संपत आली होती , हे ७५ वर्षांचे गृहस्थ आणि त्यांचे दोन मुलं सेकंड ओपिनीयसाठी आले आणि आल्या आल्या माझ्याकडे दाखवल्याची जुनी फाईल दाखवत काही नव्या फाईल्स व रिपोर्टस् दाखवून म्हणाले , डाॅक्टर उद्या पेट स्कॅन करायचा आहे कारण आमच्या फॅमिली डॉक्टरांना कॅन्सरची शक्यता वाटते आहे . त्या आवाजातली मुर्तिमंत भिती आजही मला स्पष्ट आठवते आहे, मी ऐकून घेतलं आणि सगळे रिपोर्टस् आणि एक्सरे बघून झाल्यावर फक्त एकच तपासणी करायला सांगितली व त्यानंतर पेट स्कॅन करा एवढंच सांगीतलं....\nदोन दिवसांनी रिपोर्ट आल्यावर त्यांना अभिनंदन केलं आणि म्हणालो ‘काका हा तर टिबी आहे , तुम्ही पूर्ण बरे व्हाल काहीही काळजी करू नका \nसहा महिन्यांनी टिबीचा कोर्स पूर्ण झाल्यावर परत अभिनंदन केलं तेव्हा त्यांच्या डोळ्यातले आनंदाश्रू काय सांगत होते हे मी शब्दात मांडूच शकणार नाही ...\n‘हर दिन नमाज के वक्त डाक्टर साब हम आपके लिए दुऑं मांगते है ‘ ..... हे फॉलोअपला आलेल्या रुग्णाच्या बायकोनी म्हटल्यावर मला भरून आलं ...\nमी फक्त दम्याचं निदान करून उपचार चालू केले होते ......\nरुग्णाच्या जीवनातील तुमचे स्थान फार वरचे आहे\nतुम्ही एक एक रुग्ण बरा करून त्यांचे आशीर्वाद मिळवून तुमच्या जवळची पुंजी वाढवत आहात. आम्हाला तुमचा अभिमान आहे.\nतुमचे रुग्णानुभव वाचनीय तर असतातच पण मननीय देखील असतात. रुग्णांच्या प्रतिक्रिया ऐकून तुम्हाला जसे बरे वाटते तसे अशा प्रतिक्रिया येण्या करता तुम्ही त्या रुग्णांना कशी सेवा दिली असेल हे विचार मनात येतात.\nतुम्ही कुशल धन्वंतरी तर आहातच पण त्याहून अधिक प्रेमळ माणूस आहात हे जाणवते.\nरुग्णांच्या शरीरावर औषध योजना करण्याबरोबरच तुम्ही त्यांच्या मनावर उपचार करता.\nतुमच्या व्यवसायात तुम्हाला उदंड यश मिळतेच आहे, निरामय आरोग्याचाही लाभ तुम्हाला निरंतर होवो या सदिच्छा. _/\\_\nडाॅक्टर - पेशंट हे नातं\nडाॅक्टर - पेशंट हे नातं व्यावसायिक न राहता जवळकीचं असायला हवं आणि दोन्ही बाजूकडून तसा प्रयत्न कसोशीने व्हायला हवा\n- (जीव वाचवलेल्या डाॅक्टरचा ऋणी असलेला) सोकाजी\nजुने रुग्ण आवर्जून तुम्हाला\nजुने रुग्ण आवर्जून तुम्हाला भेटून ��न्यवाद देतात याचे समाधान वेगळेच असते.\nत्याची किंमत पैशात करता येणार नाही.\nमलाही म्हणायचं प्रत्येक डॉक्टरला म्हणायचं आहे. थँक्स डॉक्टर\nतुम्ही लोक राव तुम्ही लोक\nतुम्ही डॉक्टर लोक राव देव आहात देव, एक शब्द कमी जास्त नाही. तोलून मापून बोलतोय पण खरं बोलतोय मी साहेब. अद्भुत आहात तुम्ही लोक.\nपुणे जिल्ह्यातील एका सुप्रसिद्ध ग्रामीण सरकारी रुग्णालयात मित्राची ओबीजीवाय लागलेली. गड्यानं एका दिवसात सहा डिलिव्हरी केल्या अन सायंकाळी आमच्यासोबत जरा मौज म्हणून हॉटेल मध्ये जेवायला आला होता, हॉटेलात पाय टाकल्याबरोबर फोन, डॉक्टर प्रायमी आली आहे एक, म्हणते फक्त डॉक्टर अबक दादा हवेत, याल का गडी लगेच गाडी वळवून हॉस्पिटल मध्ये तिला स्टेबल केले, ताई नको चिंता करुस हा स्त्रीत्वाचा आशीर्वाद आहे बयो बघ मी आलोय आता म्हणत फटकन मोकळी केली, नॉर्मल डिलिव्हरी\nदीड तासाने आला, समोर केलेली बिअर नाकारून म्हणतो \"आज आयुष्याची नशा आहे बिअर नको\"\nतुमच्या डॉक्टर मित्राला आमचा\nतुमच्या डॉक्टर मित्राला आमचा नमस्कार कळवा .\nनेहमी प्रमाणे मस्त (च)\nडॉक, या वेळेचा लेख नेहमीप्रमाणे मस्त आहे. जबरदस्त अनुभव आणि पेशंटचे आशिर्वाद तुमच्या पाठीशी आहेत.\nहल्ली डॉक्टरांच्या पेशाकडे लोक संशयाने पाहात पुन्हा पुन्हा त्यांच्यकडेच जात असतात इलाज म्हणून नाईलाज म्हणून पण डॉकटर असणे हा एक अत्यंत मानाचा ,कृतकृत्यतेचा \"व्यवसाय \" आहे पण डॉकटर असणे हा एक अत्यंत मानाचा ,कृतकृत्यतेचा \"व्यवसाय \" आहे आपल्याला अशी सार्थक झाल्याची भावना अनुभवास येणे हे भाग्याचे आहे आपल्याला अशी सार्थक झाल्याची भावना अनुभवास येणे हे भाग्याचे आहे कलावंतास असा अनुभव येतो कलावंतास असा अनुभव येतो भारत देशात कमालीची अग्रेसिव्ह व अगदी शास्रीय पद्धतीची ( १०० टक्के डिफरंशियल डायग्नोसिस ) ट्रीटमेंट अवघड आहे असे माझे फिजिशन म्हणत असतात . ते माझ्या थोड्याफार अभ्यासानुसार ही खरे आहे भारत देशात कमालीची अग्रेसिव्ह व अगदी शास्रीय पद्धतीची ( १०० टक्के डिफरंशियल डायग्नोसिस ) ट्रीटमेंट अवघड आहे असे माझे फिजिशन म्हणत असतात . ते माझ्या थोड्याफार अभ्यासानुसार ही खरे आहे अशा वेळी तर अनुभवाची कसोटी लागून कमीतकमी खर्चात अचूक निदान होणे अशी क्षमता असणाऱ्या डॉ ना जास्त मान मिळत जातो. आपल्याला असेच आशीर्वाद लोकांचे मिळावेत अशी शुभेच्छा \nइथं गावठी लोक आमच्या गावाकडली तर विंजेक्शन नाय तर इलाज नाय म्हणतात, शेवटी डॉक्टर लोकांचं समाधान म्हणून गोळ्या देतोच अन प्लासीबो म्हणून चक्क डिस्टील वॉटर का ग्लुकोज काय ते असतं त्याची सुई टोचतो, तेव्हा बरी झालेली माणसे उलट त्यालाच म्हणतात\n\"म्हनलोवतो का न्हाय एक सुई मारा पगा घोडा हुतोय मानसाचा\"\nमिपा दिवाळी अंक २०२१\nमिसळपाव दिवाळी अंक २०२१\nअनुक्रमणिका - दिवाळी अंक २०२१\nसध्या 7 सदस्य हजर आहेत.\nनमस्कार, आज पर्यन्त नोंदणी केलेल्या सर्व नवीन सदस्यांचे खाते सक्रिय करण्यात आले आहे. सदस्य नोंदणी केल्यावर, ईमेल आला नसल्यास किंवा सदस्य होताना काहीही अडचण येत असल्यास कृपया admin@misalpav.com या पत्यावर संपर्क साधावा.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87", "date_download": "2021-12-05T07:39:36Z", "digest": "sha1:6C235CJGZIGO3SQZJBYHFZFPWOZMXQMV", "length": 4974, "nlines": 87, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गोव्यातील जिल्हे - विकिपीडिया", "raw_content": "\nभारताच्या गोवा राज्यात २ जिल्हे आहेत. त्यांच्याबद्दल संक्षिप्त माहिती.\nNG उत्तर गोवा पणजी ७,५७,४०७ १,७३६ ४३६\nSG दक्षिण गोवा मडगांव ५,८६,५९१ १,९६६ २९८\nआंध्र प्रदेश • अरुणाचल प्रदेश • आसाम • बिहार • छत्तीसगढ • गोवा • गुजरात • हरयाणा • हिमाचल प्रदेश • जम्मू आणि काश्मीर • झारखंड • कर्नाटक • केरळ • मध्य प्रदेश • महाराष्ट्र • मणिपूर • मेघालय • मिझोरम • नागालँड • ओडिशा • पंजाब • राजस्थान • सिक्किम • तमिळनाडू • तेलंगणा • त्रिपुरा • उत्तर प्रदेश • उत्तराखंड • पश्चिम बंगाल • दिल्ली\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पाना���ील शेवटचा बदल १८ सप्टेंबर २०१४ रोजी १३:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://parlivaijnathmahaulb.maharashtra.gov.in/ULBInfoElection/pagenew", "date_download": "2021-12-05T07:57:31Z", "digest": "sha1:762D3IE6LC2F6NUWCFFEDDDPRLBYHXIR", "length": 7278, "nlines": 107, "source_domain": "parlivaijnathmahaulb.maharashtra.gov.in", "title": "ULBInfoElection", "raw_content": "\nमुख्य घटकाला जा |\nनगरपरिषद प्रशासकीय कार्यालय इमारत / नागरी सुविधा केंद्र\nगृहनिर्माण व गलीछ्ह वस्ती\nसन २०११ नुसार जनगणना\nनिवडून आलेल्या सदस्यांची माहित\nसार्वजनिक आरोग्य विषयक सेवा\nशहरात उपलब्ध शैक्षणिक सुविधा\nशहरात उपलब्ध उच्च शैक्षणिक सुविधा\nमुलभूत सोयी सुविधा स्थिती\nकर संकलन विषयक बाबी\nउत्पन्न आणि खर्च खाते\nप्रभागनिहाय निवडून आलेले सदस्य\nतुम्ही आता येथे आहात : मुख्यपृष्ठ / आमच्या विषयी / लोकसंख्या विषयी / निवडणूक विषयक\nशासन निर्णय नगर विकास विभाग नगरपालिका प्रशासन संचालनालय कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळास प्रतिबंध ऑनलाइन तक्रार व्यवस्थापन प्रणाली\nभारत सरकार महाराष्ट्र शासन राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र\nस्वच्छ भारत अभियान रा. श. आजीविका मिशन\nकर आकारणी नगरपरिषदेद्वारे वितरित केलेल्या विविध सेवांसाठी शुल्क बी. पी. एम. एस. माहिती शासन निर्णय मालमत्ता व पाणी देय माहिती\nआपत्ती व्यवस्थापन आराखडा महत्वाचे दूरध्वनी क्रमांक\nमत्ता व दायित्व बाबत\nसार्वत्रिक निवडणुका झाल्याचा दिनांक ११-DEC-११\nसार्वत्रिक निवडणुकी नंतर अध्यक्ष पदाची निवडणूक झाल्याचा दिनांक ११-DEC-२६\nएकूण प्रभागांची संख्या ८\nनिवडून द्यावयाच्या सदस्यांची संख्या व आरक्षण\nनामनिर्देशित सदस्यांची संख्या अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरिकांचा मागासप्रवर्ग सर्वसाधारण एकूण महिला\n३ ५ १ ९ १७ १६\nएकूण सदस्य संख्या ३५\nअध्यक्ष उपाध्यक्ष मुख्याधिकारी समिती\nअभियान प्रकल्प योजना स्वच्छ भारत अभियान रा. श. आजीविका मिशन\nनिविदा जाहिराती महाराष्ट्र नगरपरिषद सेवा (संवर्ग) पदभरती परीक्षा - २०१८\nमहा-जी.आय.एस पोर्टल बी.पी.एम.एस. पोर्टल नगरपरिषद वेबसाईट शहरी पथ विक्रेता पोर्टल\nकायदे धोरण नियम स्थायी निदेश\nआपले सरकार सेवा हमी कायदा महा योजना तक्रार निवारण माहितीचा अधिकार संयुक्त नागरी सेवा पोर्टल\nअंतिम पुनरावलोकन आणि सुधारणा : ०५-१२-२०२१\nएकूण दर्शक : १३११९६\nप्रकाशन हक्क © २०१७ , नगर विकास विभाग, महाराष्ट्र शासनाचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क सुरक्षित.\nहे वेब पोर्टल राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र , पुणे यांनी विकसित केले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/nandivardhan-college-nagarhans-golden-festival-program-on-january-20/01212227", "date_download": "2021-12-05T07:08:18Z", "digest": "sha1:IJPTFEVDPWDCFS4D22EUZIYVHYZV46QO", "length": 7090, "nlines": 30, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "नंदिवर्धन महाविद्यालय नगरधनचा सुवर्ण महोत्सव कार्यक्रम 20 जानेवारी ला - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nHome » नंदिवर्धन महाविद्यालय नगरधनचा सुवर्ण महोत्सव कार्यक्रम 20 जानेवारी ला\nनंदिवर्धन महाविद्यालय नगरधनचा सुवर्ण महोत्सव कार्यक्रम 20 जानेवारी ला\nमंत्री महोदयांच्या प्रमुख उपस्थितीत होणार सुवर्ण महोत्सव सोहळा संपन्न\nरामटेक: नंदिवर्धन प्राथमिक माध्यमिक कनिष्ठ महविद्यालय नगरधन येथील सर्व कर्मचाऱ्यांची सभा सार्वजनिक ग्रामविकास मंडळ नगरधन चे सचिव नामदेवराव कडुकर यांच्या अध्यक्षतेखाली, तसेच श्रावण बावनकुळे , भूषण कडूकर ,मुख्याध्यापक दिपक मोहाड यांच्या प्रमुख उपस्थीतीत शाळेला पन्नास वर्षे झाल्यामुळे सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात यावे त्यासाठी लागणाऱ्या सर्व बाबिवर सविस्तर चर्चा करण्यात आली.\nनामदेव राव कडूकर यांनी सुवर्ण महोत्सव सभेमध्ये होणाऱ्या विभिन्न कार्यक्रमा विषयीचा आढावा घेण्यात आला. 20 जानेवारी 2020 ते 30 जानेवारी 2020 पर्यंत होणाऱ्या सुवर्णमहोत्सव कार्यक्रमाच्या दरम्यान अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्याच्या सूचना देऊन सर्व कर्मचाऱ्यानी शाळेचा स्थापनेपासून ते आतापर्यंत सर्व बाबी समजून सांगितल्या. नामदेवराव कडुकर सर व त्यांच्या मंडळाच्या सदस्यांनी जे लहानश्या शाळेत विद्यार्थ्यांना शिकवून जे बीज रोवले त्यांच्या अथक परिश्रमाने आज त्या शाळेने आज वटवृक्षाचे रूप धारण केले असल्याचे निदर्शनास येत आहे .\nआज हजारो विद्यार्थ्यांकरिता शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली अश्या नामवंत शाळेच्या सुवर्ण महोत्सव का���्यक्रमाचे उदघाटन तसेच सुवर्णमेल स्मरणिकेचे विमोचन व शालेय स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन महाराष्ट्र राज्य विधिमंडळ चे विधानसभा अध्यक्ष आमदार नाना पटोले , महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री सुनीलबाबू केदार, गृह मंत्री अनिलबाबू देशमुख ,नागपूर जिल्ह्याचे ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री नितीन राऊत ,माजी मंत्री राजेंद्र मुळक, रामटेक विधान सभा क्षेत्राचे आमदार ऍड. आशिष जयस्वाल तसेच आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार असल्याचे संस्थेचे सचिव नामदेवराव कडुकर यांनी ह्यावेळी सांगितले.ह्या कार्यक्रमात विद्यालयातील जाधव व सोमेश्वर दमाहे यांनी मास्टर गेम स्पर्धा पुणे येथे सहभाग घेतला याबददल त्यांचा सत्कार नामदेवरावजी कडुकर तसेच श्रावण बावनकुळे, शाळेचे प्राचार्य दिपक मोहोड यांच्या हस्ते करण्यात आला व सभेमध्ये उपस्थित सर्व मान्यवर व कर्मचऱ्यांचे अमित नेवारे यांनी आभार व्यक्त केले.\n← नंदीवर्धन विद्यालय नगरधन येथे सुवर्ण…\nसंस्थेने मनापासून आव्हान म्हणून काम… →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/police-personnel-somnath-bansode/", "date_download": "2021-12-05T07:26:10Z", "digest": "sha1:B2UCXIDRJAKALMU4RS7BGISGICHAUJX4", "length": 7705, "nlines": 144, "source_domain": "policenama.com", "title": "Police personnel Somnath Bansode Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune Crime | पुण्याच्या आंबेगावातील खून प्रकरणातील ‘फरारी’ बीडमधून अटकेत;…\nACP Gajanan Tompe | पुण्यातील कोथरूड विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त गजानन टोम्पे यांची…\nPune ACP Transfers | पुण्यातील 6 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या \nPune Crime | ‘तू पोलीस असला म्हणून काय झाले, तुला मी बघून घेईन’ \nMalaika Arora | मलाईकानं ‘स्पोर्टस् ब्रा’मध्ये काढला मिरर…\nNikki Tamboli | निक्की तांबोळीनं ‘पारदर्शक ब्रा’ आणि…\nBigg Boss 15 | राखी सावंतने पति म्हणून उभं केलं कॅमेरामनला\nAkshara Singh | समुद्र किनारी अक्षरा सिंहने दिल्या बोल्ड…\nPune Crime | पुण्यातील सराईत गुन्हेगार 1 वर्षासाठी औरंगाबाद…\nEPF अकाऊंट करा अपडेट, मिळेल 7 लाख रुपयांपर्यंतचा फायदा;…\nPune Crime | पुण्याच्या आंबेगावातील खून प्रकरणातील…\nACP Narayan Shiragavkar | सहाय्यक पोलिस आयुक्त नारायण…\nACP Gajanan Tompe | पुण्यातील कोथरूड विभागाचे सहाय्यक पोलिस…\nPune ACP Transfers | पुण्यातील 6 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या…\nLink PAN to LIC Policies | LIC ने आपल्या ग्राहकांसाठी आणली…\nअव���े 7 हजार देऊन खरेदी करा जास्त मायलेजच्या TVS Sport चे…\nPune Crime | पुण्यात PMPML बस आदळल्याने प्रवाशाच्या मणक्यात…\nNew Wage Code | वेतन वाढीच्या आनंदावर ‘टाच’…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nPune Crime | पुण्याच्या आंबेगावातील खून प्रकरणातील ‘फरारी’ बीडमधून…\nBooster Dose | भारतात बूस्टर डोस मिळणार\nJay Bhanushali | अभिनेता जय भानुशालीसाठी लेक ताराने गायलं गाणं, अतिशय…\nPune Crime | प्रेयसीनं दिला ‘दगा’ अन् मामानं दिली…\nNew Wage Code | वेतन वाढीच्या आनंदावर ‘टाच’ येण्याची शक्यता; हाताशी येणार्‍या पगारात कपात\nखुलेआम सुरू आहे बनावट Aadhaar Card बनवण्याच धंदा, 10 मिनिटात तयार करतात कॉपी; असे ओळखा बनावट आणि खरे\nPune Railway Station | पुणे स्टेशनचा भार होणार हलका ‘मरे’ वाढवणार हडपसर टर्मिनलमधून सोडण्यात येणाऱ्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.thosprahar.com/finally-after-four-months-a-case-was-filed-against-5-persons-for-inciting-suicide-in-the-lon-bu-case/", "date_download": "2021-12-05T07:50:46Z", "digest": "sha1:VKQB6PZR2AWYJJG3RGCKIGNRSZ7SGATM", "length": 13166, "nlines": 111, "source_domain": "www.thosprahar.com", "title": "अखेर चार महिन्यानंतर लोण बु येथील आत्महत्या प्रकरणी 5 जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा दाखल.. - ThosPrahar News | Thos Nirbhid Marathi Batmya", "raw_content": "\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nवस्त्रहरणाच्या सीन शूटिंग नंतर ढसाढसा रडली द्रौपदी..पहा काय होत कारण..\nघाबरू नका हे आहेत उपाय आणि उपचार..\nअमळनेर: दामिनी पथकाचे मुंदडा विद्यालयात समुपदेशन..सर्व शाळांना देणार भेट..\nअमळनेर: एकतास येथे पिक नियोजनाची जलमिञांची गावसभा संपन्न..\nअमळनेर: सोनू भटू चौधरी यांची जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी व अंमळनेर तालुकाध्यक्ष छोटू रमेश चौधरी यांची निवड..\nमुख्यपेज/Amalner/अखेर चार महिन्यानंतर लोण बु येथील आत्महत्या प्रकरणी 5 जणांव���रुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा दाखल..\nअखेर चार महिन्यानंतर लोण बु येथील आत्महत्या प्रकरणी 5 जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा दाखल..\nअखेर चार महिन्यानंतर लोण बु येथील आत्महत्या प्रकरणी 5 जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा दाखल..\nअमळनेर तालुक्यातील लोण बु येथे जून महिन्यात शेतात जाणाऱ्या रस्त्यावरून सुरू असलेल्या वादा ला कंटाळून रवींद्र देवराम पाटील यांनी आत्महत्या केली होती. सदर प्रकरणात चार महिन्यांनंतर पाच जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nयाबाबत सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील लोण बुद्रुक येथील रवींद्र देवराम पाटील यांचे त्यांच्या शेतशेजारील बंडू शिवाजी पाटील व शिवाजी हिरामण कोळी यांच्याशी शेतातून जाणाऱ्या गाड रस्यावरून वाद सुरू होते. २ एप्रिल २००७ रोजी विलास गोरख पाटील (ह.मु.बेटावद) यांनी रेशन दुकानातून रॉकेल चोरले होते. रवींद्र पाटील यांनी त्याला हटकले होते. त्यावेळी विलास पाटील व बंडू पाटील यांनी शिविगाळ केली. तेव्हा पासून ते रवींद्रचा द्वेष करत होते. ६ एप्रिल २१ रोजी बंडू याने शेतात जाण्याच्या रस्त्यावर गोठा बांधून अडथळा निर्माण केला. रवींद्र पाटीलने वहिवाटीसाठी तहसीलदाराकडे अर्ज केला. तक्रार अर्ज का केला म्हणून बंडूचा मुलगा यशवंत पाटील, भाऊ आनंदा शिवाजी पाटील हे त्रास देत होते. रस्त्यावरून येणे जाणे बंद करण्यासाठी बंडू याने जेसीबी ने खोदकाम करणे सुरू केले. रविंद्र पाटील जेसीबीला आडवे झाले म्हणून बंडू,यशवंत, यांनी धक्काबुक्की, मारहाण, शिवीगाळ केली होती.\n8 जून रोजी रवींद्र पाटील ह्यांचा संशयास्पद अवस्थेत शेतात मृतदेह आढळून आला होता. ८ जून रोजी पहाटे दुचाकीने (क्रमांक एम. एच. १८, ए ई ५०१३) शेतात पाणी\nभरण्यास गेले असता शेतात बाभळीच्या झाडाजवळ नाल्यात लागून मातीत मरण\nपावलेल्या स्थितीत पालथे पडले होते.त्यांच्या विरुद्ध तक्रार तब्बल चार महिन्यानंतर अखेर रवींद्रच्या पत्नी प्रतिभा पाटील यांच्या फिर्यादीवरून बंडू शिवाजी पाटील, यशवंत बंडू पाटील, आनंदा शिवाजी पाटील, सुभाष गंगाराम\nपाटील , विलास गोरख पाटील यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक वैभव पेठकर करीत ���हेत.\nअमळनेर: दामिनी पथकाचे मुंदडा विद्यालयात समुपदेशन..सर्व शाळांना देणार भेट..\nअमळनेर: एकतास येथे पिक नियोजनाची जलमिञांची गावसभा संपन्न..\nअमळनेर: सोनू भटू चौधरी यांची जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी व अंमळनेर तालुकाध्यक्ष छोटू रमेश चौधरी यांची निवड..\nअमळनेर: सांगा कधी कळणार तुम्हाला व्याधी लागल्या आमच्या आयुष्याला..\nअमळनेर: सांगा कधी कळणार तुम्हाला व्याधी लागल्या आमच्या आयुष्याला..\nअमळनेर:अजून दोन तरुणी नेल्या पळऊन..\nठोसप्रहार न्यूज अँप डाउनलोड करा\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nअमळनेर : माईंड पार्लर मधील फलक, लोकांच्या चर्चेला उधाण…\nशशी थरूर यांचा 6 महिला खासदारांसोबत सेल्फी व्हायरल… कप्शनमुळे वादात..मागितली माफी…\nधक्कादायक: भाऊ झाला वैरी..अल्पवयीन बहिणीवरच केला भावांनी सतत बलात्कार..अल्पवयीन बहिणीवरच केला भावांनी सतत बलात्कार..गरोदर राहिल्यानंतर घटना उघडकीस..\nमहत्वाचे..पुरुषांच्या दाढी मुळे महिलांना जावे लागत आहे “या”आजाराला सामोरे..\nअमळनेर:अजून दोन तरुणी नेल्या पळऊन..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/article/countrys-first-electric-tractor-at-just-5-lakhs/5e71dd06865489adcedc9be8?language=mr&state=maharashtra", "date_download": "2021-12-05T08:41:44Z", "digest": "sha1:SHS4Y3NXYQO6FP6WGBH6D3X2KWAQUVAC", "length": 5079, "nlines": 59, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - देशातील पहिला इलेक्ट्रिक ट्रॅक्टर! - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nदेशातील पहिला इलेक्ट्रिक ट्रॅक्टर\nशेती करताना शेतकर्‍यांना अनेक समस्यांचा सामना करावा ���ागतो. त्यातील एक समस्या म्हणजे ट्रॅक्टरची. सध्या डिझेलचे दरही गगनाला भिडले आहेत. अशा परिस्थितीत ट्रॅक्टरमध्ये डिझेलच्या किंमतीमुळे शेतकरी खूप नाराज आहेत. कारण शेतीमध्ये काम करत असताना, ट्रॅक्टरमध्ये जास्त डिझेल जळते यामुळे शेतकर्‍यांचा खर्च जास्त वाढतो आणि बचतही कमी होते. परंतु आज आम्ही तुम्हाला अशा ट्रॅक्टरविषयी सांगणार आहोत, ज्याला तुम्ही कमी किंमतीत खरेदी करू शकता व डिझेलशिवाय ही हा ट्रॅक्टर चालवू शकता. हो, हा आहे ई-ट्रॅक्टर. लवकरच देशातील शेतकऱ्यांना ई-ट्रॅक्टर मिळण्यास सुरू होणार आहे. देशात या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची किंमत सुमारे ५ लाख रू. असण्याची शक्यता आहे._x000D_ ई-ट्रॅक्टरचा परिचालन खर्च 1 तासात सुमारे 25 ते 30 रुपयांवर येईल. जे की डिझेल ट्रॅक्टरचा खर्च 1 तासासाठी लगभग 150 रुपये आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची सुमारे 120 रुपयांची बचत होईल. ट्रॅक्टर जंक्शनच्या मते, हैदराबाद स्थित स्टार्ट-अप सेलेस्टियल ई-मोबिलिटीने एक इलेक्ट्रिक पावर्ड ट्रॅक्टरचे अनावरण केले आहे. ट्रॅक्टरमध्ये बॅटरी स्वॅपिंग, रीजनरेटिव्ह ब्रेकिंग इ. वैशिष्ट्ये आहेत. ई-ट्रॅक्टर शून्य उत्सर्जनानुसार तयार केले आहेत. जे पर्यावरणास अनुकूल आहे._x000D_ संदर्भ – कृषी जागरण, 14 मार्च 2020_x000D_ ही महत्वपूर्ण बातमी लाइक करा व आपल्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेअर करा _x000D_\n शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार 4000 रुपये\n आता एकरकमी भरा अर्धेच वीजबिल\nकिसान सन्मान निधी चा दहावा हप्ता, करा तात्काळ हे काम\nप्रभुदेवा जीआर व शेती योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://alavavarachepani.blogspot.com/2019/06/blog-post.html", "date_download": "2021-12-05T08:58:09Z", "digest": "sha1:MS7JO5XME6QMJ4P3VNASZTVBEUWXK3WH", "length": 15401, "nlines": 93, "source_domain": "alavavarachepani.blogspot.com", "title": "अळवावरचे पाणी: कृतकृत्य", "raw_content": "\nभूत भविष्य भासच नुसते विश्व नवे क्षणोक्षणी\nजमती उठती मैफिली इथे विरती वाऱ्यावरती गाणी\nआरंभातच बीज अंताचे गूढ अटळ ही दैववाणी\nदुःख क्षणाचे हर्ष क्षणाचा मी तर अळवावरचे पाणी\nमनोऱ्याच्या आजूबाजूच्या प्रशस्त आवारात ऐन वसंतात फुललेली फुलं आणि तारुण्याचा उत्सव पाहात विनायकराव आणि सिद्धीकाकू बाकावर बसले होते. मे महिन्यात मायदेशी उन्हाने तलखी व्हायला लागते; पण इथे मात्र अगदी आल्हाददायक वाटत होतं. हवेत गारवा होताच; म्हणून दोघांनीही स्वेटर्स वगैरे घातली होती. सकाळपासून मनोरा व मनोऱ्याच्या आजूबाजूचा परिसर पाहण्यात बरीच पायपीट झाली होती म्हणून दोघेही जरा बाकावर विसावले होते. इतकं चालायची सवय नसल्याने हवा आल्हाददायक असूनही जरा दमल्यासारखंच झालं होतं. भवताली मात्र वसंत ऋतूने बहार आणलेली होती. रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांवरची असंख्यरंगी फुलं, झाडाझुडपांची चमकती हिरवी पाने, रस्त्याच्या कडेला असणारी सुंदर कॅफेज, चकाकत्या काचेची दुकाने आणि त्या कॅफेंमधून, दुकानांतून पदपथावर ओसंडणारी सुंदर तरूण-तरुणींची गर्दी. इकडे-तिकडे पाहून मानेला रग लागली तरी विनायकराव पाहातच होते. उंच, सडपातळ आणि दणकट दिसणारे युवक आणि त्यांना लगटून चालणाऱ्या तशाच उंच, सडपातळ, नव्या फॅशनच्या फाटक्या-तुटक्या कपड्यांमध्येही कमालीच्या आकर्षक वाटणाऱ्या युवती. विशेषत: गौरवर्णीय युवक-युवतींकडे त्यांचं जास्त लक्ष जात होतं. वर्षानुवर्षांच्या संस्कारांमुळे गौरवर्णीय स्त्री-पुरुष त्यांना अधिक आकर्षक वाटत होते. गुडघ्यांवर आणि मांडीवर फाटलेल्या जीन्स, त्यातून दिसणारे त्यांचे गोरेपान अंग, वर घातलेले पांढरेशुभ्र किंवा धम्मकपिवळे टॉप्स, डोळ्यांवर चढवलेले काळेभोर चष्मे आणि खांद्यावर रुळणारे सोनेरी किंवा काळेभोर केस. तारुण्याला आणि सौंदर्याला नुसतं उधाण आलं होतं चहुकडे. एकमेकांना लगटून, कमरेत हात घालून, भवतालाबद्दल बेफिकीर अशी ती जोडपी तारुण्याचा सोमरस प्यायल्यासारखी धुंदपणे चालत होती. ती धुंदी कमी की काय म्हणून मध्येच थांबून, एकमेकांच्या मानेला बाहुंचा विळखा घालून एकमेकांच्या अधरांमधील मधुरसपान करत होती. ते पाहून विनायकराव उगाचच कानकोंडले होऊन नजर पटकन वळवून भलतीकडे पाहू लागत होते. त्या जोडप्यांचा त्यांना किंचित हेवा वाटला. त्यांच्या तरूणपणी चारचौघात हात धरायची सुद्धा सोय नव्हती; चुंबनं वगैरे तर दूरची गोष्ट. आई-वडिलांनी ठरवलेल्या मुलीशी लग्न केल; त्यामुळे कॉलेजमध्ये असताना एकत्र फिरणे वगैरे राहिलंच खरं. एकत्र फिरणारेही चोरटे स्पर्श करण्यावरच भागवत होते म्हणा\nमध्येच त्यांनी एकदम जाग आल्यासारखं बायकोकडे पाहिलं. सिद्धीकाकूही इकडे-तिकडे पाहात होत्या. “तिच्या डोक्यात काय विचार चालू असेल”, असा विचार येऊन उत्सुकता वाटल्याने विनायकरावांनी त्यांना विचारलं, “काय विचार करतेयस”, असा विचार येऊन उत्सुकता वाटल्याने विनायकरावांनी त्यांना विचारलं, “काय विचार करतेयस\n“काही नाही, पाहतेय मजा.”, सिद्धीकाकू उत्तरल्या.\n“किती छान वातावरण आहे ना आणि लोक अगदी मस्त मजा करताहेत”, ते म्हणाले, “अगदी मुक्त वातावरण आहे इथे.”\n”, इतकंच बोलून सिद्धी काकू गप्प बसल्या. विनायकरावांचा किंचित विरस झाला आणि ते परत इकडे तिकडे पाहू लागले.\nतितक्यात एक उंच, सडपातळ, गौरवर्णीय तरूण जोडपं हसत-खिदळत, एकमेकांच्या कवेत सळसळत त्यांच्या शेजारच्या बाकावर येऊन बसलं. तो मुलगा काहीतरी भराभर गमतीदार बोलत असावा; कारण ती मुलगी किणकिणत हसत होती. विनायकराव मान किंचित तिरकी करून त्यांचं निरीक्षण करू लागले. हसता-हसता त्या मुलीचा फोन वाजला. तिने पर्समधून फोन काढला आणि बोलू लागली म्हणून तो मुलगा इकडे-तिकडे पाहू लागला आणि त्याच्या लक्षात आलं की विनायकराव त्याच्याकडेच पाहताहेत. त्या मुलाने हसून मान डोलावली आणि विचारले, “हाय, हाऊ आर यू दुईंग”. त्याचे उच्चार जरा वेगळे होते.\n“आय ॲम फाईन”, विनायकराव पटकन उत्तरले, “नाईस वेदर\n“येस, ईत्स अ नाईस सनी दे. यू आर तुरिस्त\n“येस येस. मी ॲन्ड माय वाईफ. वुई केम फ्रॉम इंडिया”\n“ओऽऽऽइंदिया, नाईस कंत्री. आय वॉन्त तू गो देर समदे.”\n“धिस इज माय वाईफ, सिद्धी”\n“हलो, यू केम ऑन ए हनिमून\n“हाऽहाऽहाऽ”, विनायकराव मोठ्याने हसले, “येस यू कॅन से सेकन्ड हनिमून.”\n हाऊ लॉंग हॅव यू बीन मॅरिद\n वुई गॉट मॅरिड व्हेन आय वॉज ट्वेन्टी फोर\n यू मस्त बी इन्सेनली इन लव वित ईच अदर\n”, विनायकराव हसून म्हणाले. ते म्हणताना त्यांनी सिद्धीकाकूंच्या दिशेने पाहिले; पण नजरेस नजर देण्याचे मात्र टाळले. त्यांना उगाचच किंचित ओशाळवाणं आणि किंचित अस्वस्थ वाटलं. “इन्सेनली इन लव्ह” वगैरे त्यांना जरा भीतिदायकच वाटलं. आयुष्यात इन्सेनली काहीही केलेलं नसताना तसा आरोप झाल्यासारखे ते कावरेबावरे झाले.\nतिथल्या इतर लोकांसारखंच सिद्धीकाकूंना चारचौघात जवळ घ्यावं की काय असं त्यांना वाटून गेलं. अशावेळी वागायचा काय प्रोटोकॉल असतो काकूंना जवळ घेऊन हलकेच चुंबन वगैरे घ्यावे का काकूंना जवळ घेऊन हलकेच चुंबन वगैरे घ्यावे का असले काही तरी प्रश्न त्यांच्या मनाला चाटून गेले. काकू मात्र कृतकृत्य समाधानाने हसत होत्या.\n“वुई हॅव टू सन्स”, काकू बोलू लागल्या, “माय एल्डर सन वर्क्स हियर. वुई आर व्हिजिटिंग हीम. यंगर सन इज इन इंडिया. पुणे\nतितक्यात त्या मुलीचं फोनवरचं बोलणं संपलं आणि त्या मुलाने त्यांच्या भाषेत तिला सांगितलं असावं कारण तिनेही तिचे निळे डोळे मोठे करून, “वॉव कॉंग्रॅच्युलेशन्स\n“थॅंक यू”, विनायकराव पुन्हा म्हणाले.\n“दिस इज माय गर्लफ्रेंद, नीना”, तो मुलगा म्हणाला.\nविनायकराव आणि सिद्धीकाकूंनी माना डोलावल्या,”आर यू टू प्लॅनिंग टू गेट मॅरिड\n“हाहाहा”, ती दोघं हसली आणि त्यांनी एकमेकांकडे पाहिलं, “नॉत यत, बत मे बी इन फ्युचर.”, असं तो मुलगा म्हणाला आणि मग एक अवघडलेली शांतता पसरली.\n“वेल, ओके, नाईस मीतींग यू तू”, उठायची तयारी करत तो मुलगा जरा वेळाने म्हणाला,”हॅव ए वंदरफुल ताईम हियर ॲन्द विश यू मेनी मोर यिअर्स ऑफ हॅपी मॅरेज”, उठायची तयारी करत तो मुलगा जरा वेळाने म्हणाला,”हॅव ए वंदरफुल ताईम हियर ॲन्द विश यू मेनी मोर यिअर्स ऑफ हॅपी मॅरेज”. ती दोघं मग उठून परत हातांचे विळखे घालून एकमेकांना सर्वांगस्पर्श अनुभवत चालू लागली.\nत्यांच्याकडे काही क्षण पाहात राहिल्यावर विनायकरावांनी सुस्कारा सोडला. सिद्धीकाकूंकडे वळून म्हणाले,”चलायचं आपणही\n अनन्या येईलच थोड्या वेळात शाळेतून.”\nगुडघ्यांवर हात ठेवून काकू उठल्या व चालू लागल्या. त्यांच्यापासून फूटभर अंतर ठेवून विनायकरावही त्यांच्या बरोबरीने चालू लागले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.popxo.com/article/61-stylish-blouse-designs-of-tv-actress-anita-hasnandani-in-marathi/", "date_download": "2021-12-05T08:27:12Z", "digest": "sha1:BI4CZSJR4PUHFQGB2VO4QUTE2C3CXWCT", "length": 45563, "nlines": 148, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "Stylish Blouse Designs In Marathi - अनिता हसनंदानीचे 61 स्टाईलिश ब्लाऊज डिझाईन", "raw_content": "\n60+ Stylish Blouse Designs In Marathi | टीव्ही सेलिब्रिटी अनिता हसनंदानीचे स्टाईलिश ब्लाऊज डिझाईन्स\nसण असो वा कोणत्याही पार्टीला जाणं असो, आपली पारंपारिक साडी ही असा एक पेहराव आहे, जो कधीही घातला तरी तुम्ही ट्रेंडी आणि स्टायलिश (Stylish) दिसाल. साडीच्या लुकला अजून सुंदर बनवतो, तो त्यावरील हटके ब्लाऊज. पार्टीमध्ये जाताना ब्लाऊजचं डिझाईन खास असलं पाहीजे आणि जेव्हा ब्लाऊज डिझाईनची गोष्ट येते तेव्हा समोर येते टीव्ही सीरियल अभिनेत्री अनिता हसनंदानी. जी नेहमीच विविध डिझाईन्सचे ब्लाऊज घालत असते. कारण आत्तापर्यंत एवढे ब्लाऊज डिझाईन्स कोणी घातले नसतील, जेवढे अनिताने तिच्या सीरियल्समध्ये घातले आहेत. फक्त टीव्ही सीरिय���्समध्येच नाहीतर अनिता हसनंदानीला इतर वेळीही साडी नेसायला फार आवडतं. आम्हाला वाटतं की, अनिता हसनंदानीला साड्या नेसण्याची फारच हौस आहे आणि त्यावर ती नेहमीच वेगवेगळ्या डिझाईन्सचे ब्लाऊज घालत असते. म्हणूनच आम्ही तुम्हाला अनिता हसनंदानीने घातलेले ब्लाऊज डिझाईन्स (Blouse Designs) दाखवणार आहोत आणि आम्हाला खात्री आहे की, तुम्हालाही यातील कोणतं ना कोणतं ब्लाऊज डिझाईन नक्कीच आवडेल.\nआपण कोणत्याही साडीबरोबर घालवू शकता अशा स्टाइलिश ब्लॉझ डिझाइन (Stylish Blouse Designs)\n1. पार्टी स्पेशल ‘ऑफ शोल्डर ब्लाऊज’ (Off Shoulder Blouse)\nतुम्हाला अनिता हसनंदानीचा हा पार्टी लुक नक्की आवडला असेलच. या लुकमध्ये अनिता फार सुंदरही दिसत्येय. तुम्हीही लग्नात किंवा एखाद्या पार्टीत जाताना असा ब्लाऊज घालू शकता. या ब्लाऊजसाठी फॉलो करा ऑफ शोल्डर स्टाईल.\n2. ब्लू लेस्ड कॅज्युअल ब्लाऊज (Blue Laced Casual Blouse)\nजर तुम्ही दिवसा एखाद्या कामासाठी बाहेर जाणार असाल आणि असा ड्रेस घालायचा असेल जो ट्रेंडी वाटेल पण हेवी लुकचा नसेल तर प्लेन साडीवर असा लेस्ड ब्लाऊज घालू शकता. आहे ना परफेक्ट चॉईस\nडिझाइन ब्लॉज फोटो बद्दलही वाचा\n3. स्टाईलिश आणि ट्रेंडी ब्लाऊज (Stylish And Trendy Blouse)\nअनिता हसनंदानीच्या स्टाईलचं कौतूक करावं तेवढं थोडं आहे. एक से एक डिझाईनचे ब्लाऊज ती कशी निवडते. हा ब्लाऊजही ट्रेंडी आणि स्टाईलिश आहे. ब्लाऊजचा गळा फारच सुंदर आहे आणि कट स्लीव्हजमुळे तो अजूनच आकर्षक दिसतोय. खरंतर अशा डिझाईनचा ब्लाऊज तुम्हाला थंडीत नाही घालता येणार पण उन्हाळ्यात घालण्यासाठी परफेक्ट आहे.\n4. सिंपल ब्लाऊज ही दिसू शकतो स्टाईलिश (Simple Blouse)\nअनिताचा हा लुक पाहून मानावं लागेल की सिंपल ब्लाऊजसुद्धा स्टाईलिश दिसू शकतो. फक्त यासाठी तुम्हाला गोल्डन टीश्यू खरेदी करून टेलरला सांगावं लागेल की, छोट्या गळ्याचा हाफ स्लीव्जचा सिंपल ब्लाऊज शिवून दे, ज्याच्या बॅकला असेल बटन पट्टी.\nनेटची कमाल पाहिलीत का आता असा ब्लाऊज कोणीही घातला तरी चांगलाच दिसेला ना. तुम्हीही असा ब्लाऊज शिवून घेऊ शकता. याची खासियत म्हणजे हा ब्लाऊज कोणत्याही साडीवर चांगला दिसेल. फक्त साडी प्लेन असली पाहिजे आणि बारीक बॉर्डर असावी.\n6. ब्लाऊज स्टाईल इन व्हाईट (Blouse Style In White)\nअनिता हसनंदानीच्या ब्लाऊज पाहिल्यावर एकच म्हणावं वाटतं, सुंदर. खरंच ब्लाऊज असं डिझाईन आपण नक्कीच पाहिलं नसेल. याची खासिय�� म्हणजे या ब्लाऊजचा नेक फारच स्टाईलिश आहे. तुम्हीही असा ब्लाऊज शिवून घेऊ शकता. हा ब्लाऊज व्हाईटशिवाय इतरही फिकट रंगांमध्ये चांगला दिसेल.\nखरंतर हे डिझाईन फारच साधं आहे पण याचं मटेरीयल आणि एम्ब्रॉयडरीमुळे साडीला खूपच एलिगंट लुक येतोय. अशाप्राकारे एम्ब्रॉयडरी असलेलं सुंदर फॅब्रिक असेल तर सिंपल डिझाईन ब्लाऊज शिवावा. तसं तर कट स्लीव्ज ब्लाऊज छानच दिसतो.\nब्लाऊजचं हे डिझाईन सगळीकडेच प्रसिद्ध आहे. हे ब्लाऊज डिझाईन सिंपल आहे, पण यावरील मोटीफमुळे स्पेशल लुक येतोय आणि याची खासियत म्हणजे गोल्डन बॉर्डरमुळे कोणत्याही साडीवर हा ब्लाऊज घालता येईल.\n9. प्रिटी ब्लाऊज विद कोल्ड शोल्डर्स (Gold Shoulder Blouse)\nअनिताच्या या ब्लाऊजचा लुक खूपच प्रिटी आहे. कोल्ड शोल्डर्स आणि लेसमुळे हा ब्लाऊज तुम्हाला सहज शिवून मिळेल. यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या आवडीची साडीवर लावलेली लेस तुमच्या टेलरला द्यावी लागेल.\nअनिताचं हे ब्लाऊज डिझाईन तर एकदमच खास आहे. ग्रे कलरचा हा ब्लाऊज फारच सुंदर दिसतोय, खासकरून या ट्रान्सपरंट साडीवर. तुम्हीही अनिता हसनंदानीसारखा हा ब्लाऊज जर तुम्ही एखाद्या पार्टीला घातलात तर सगळ्यांच्या नजरा तुमच्याकडे वळतीलच.\nसिल्क फॅब्रिकमध्ये असलेला हा अनिता ब्लाऊज एकदम खास आहे. शोल्डर कटमध्ये कॉलरसोबत हा ब्लाऊज खूपच एलिगंट आहे. जो तुमच्या लुक्सना नक्कीच एनहान्स करेल. असा ब्लाऊज कोणत्याही कॉट्रांस्ट कलरच्या सिल्क साडीसोबत चांगला दिसेल.\n12. ब्लाऊजची ही फॅशन आहे खास (Fashion Of Blouse)\nया ब्लाऊज डिझाईनमुळे अनिताच्या कल्पकतेचा अंदाज तुम्हाला आला असेलच. खरंच हे ब्लाऊज फारच क्रिएटीव्ह आहे आणि घातल्यावर तर हा ब्लाऊजच नक्कीच स्टाईलिश दिसेल.तुम्हीही ब्लाऊज फॅशन नक्की ट्राय करा.\n13. स्टाइलिश सीक्वेन्स पार्टी ब्लाऊज (Sequence Party Blouse)\nलग्न असो वा पार्टी असो वा कोणता सण ब्लाऊजवर जोपर्यंत काही चमचमतं नसेल तोपर्यंत ते उठावदार दिसत नाही. अशावेळी तुम्ही सीक्वेन्स वर्क केलेला कट स्लीव्ह ब्लाऊज शिवून घेऊ शकता. या ब्लाऊजचा फायदा असा की, हा कोणत्याही लग्नात, पार्टीमध्ये कोणत्याही साडीवर वापरता येईल.\n14. स्मार्ट डेनिम कट स्लीव्ज ब्लाऊज (Denim Cut Sleeve Blouse)\nअनिताच्या या ब्लाऊजची खासियत म्हणजे याचं फॅब्रिक म्हणजेच डेनिम आणि त्यावर केलेलं नाजूक मिरर वर्क. या स्मार्ट ब्लाऊज डिझाईनमुळे तुम्ही ���क्कीच स्मार्ट दिसाल. कट स्लीव्ज आणि छोटासा गोल गळा आणि बटन्स असा हा ब्लाऊज आहे.\n15. फ्लेयर्ड स्लीव्जचा ऑफ शोल्डर ब्लाऊज (Off Shoulder Blouse)\nअनिता हसनंदानीचा हा ब्लाऊज स्लीव्जमुळे खूपच स्टाईलिश दिसत आहे. हा ऑफ व्हाईट ब्लाऊज ऑफ शोल्डर नेक आणि याच्या फॅब्रिकवर गोल्डन डॉट्स आहेत. साडी ब्लाऊजची नेसल्यावर जी बाजू दिसते, त्या स्लीव्हजवर जॉर्जेटसारख्या हलक्या फॅब्रिकचं फ्लेयर देण्यात आलं आहे.ज्यामुळे याचा लुक एकदम स्टाईलिश झाला आहे.\n16. ट्रेंडी आणि स्टाईलिश पार्टी ब्लाऊज (Stylish Party Blouse)\nजर तुम्हाला पार्टीसाठी जाताना एकदम हटके आणि ट्रेंडी दिसायचं असेल तर अनिता हसनंदानीचा हे ब्लाऊज डिझाईन नक्की पाहा. नेक आणि कट्समुळे ब्लाऊज खास दिसतोय. तसं तर हा ब्लाऊज कोणत्याही फॅब्रिकमध्ये किंवा रंगामध्ये शिवता येईल. पण ब्लॅक कलरमुळे हा ब्लाऊज उठून दिसतोय.\n17. हिवाळ्यासाठी खास ब्लाऊज (Winter Blouse)\nब्लाऊजचं हे डिझाईन वेगळं आहे. खासकरून थंडीच्या दिवसात वापरण्यासाठी एकदम परफेक्ट आहे. स्टाईलचंं स्टाईल आणि त्याबरोबरच फुल स्लीव्ज. या ब्लाऊजच्या नेक आणि स्लीव्जसाठी नेटचा वापर करण्यात आला आहे. ज्यामुळे हे अजूनच खास दिसतंय.\n18. स्टाईल विथ कोल्ड शोल्डर्स ब्लाऊज (Cold Shoulder Blouse)\nअनिता हसनंदानीचे सगळे ब्लाऊज एकापेक्षा एक आहेत. या सर्व ब्लाऊजमध्ये एक फारच स्टाईलिश ब्लाऊज हाही आहे. ज्यामध्ये कोल्ड शोल्डर्सची स्टाईल वापरण्यात आली आहे. तसंच ब्लाऊजवर हलकं सीकवेन्स वर्कसुद्धा करण्यात आलं आहे. जर दिवसा तुम्हाला एखाद्या पार्टीला जायचं असल्यास हा ब्लाऊज परफेक्ट आहे.\n19. सिंपल अँड ट्रेंडी ब्लाऊज फॉर फेस्टीव्हल (Blouse For Festivals)\nहा लुक अनिता हसनंदानीचा फेस्टीव्हल लुक आहे. याचं कारण म्हणजे तिची साडी आणि ब्लाऊजच्या स्टाईलसोबतच त्याचा खास कलरसुद्धा आहे. बॉर्डर असलेल्या कोणत्याही साडीवर असा ब्लाऊज शिवता येईल. ज्याची बॉर्डरचा छोटासा तुकडा ब्लाऊजच्या नेकवर ही लावण्यात आलाय. बाकी तुम्ही कट स्लीव्ज किंवा स्लीव्जसकटही हा ब्लाऊज शिवू शकता.\n20. स्टाईलिश लाँग बेल स्लीव्ज ब्लाऊज (Long Bail Sleeve Blouse)\nअनिताचा हा ब्लाऊज फारच स्टाईलिश आहे. खरंतर तुम्हाला या ब्लाऊजचं डिझाईन आवडणार नाही. पण हा ब्लाऊज घातल्यावर मात्र तुमचा लुक नक्कीच वेगळा दिसेल. या हा ब्लाऊजची खासियत आहे याचे स्लीव्ज, ज्या बेल स्लीव्जपैकी एक स्टाईल आहे. अ���ा हा ब्लाऊज शिवायचा झाल्यास तुम्हाला टेलरला हा फोटोही दाखवावा लागेल.\n21. हाफ बलून स्लीव्जचा स्टाईलिश पार्टी ब्लाऊज (Halh Baloon Party Blouse)\nकोणत्याही पार्टीसाठी जाताना घालण्यासाठी अनिता हसनंदानीचा हे हा ब्लाऊज डिझाईन एकदम परफेक्ट आहे. हे हा ब्लाऊज घालून तुम्ही पार्टीला गेल्यास, पार्टीमध्ये सेम डिझाईन असलेला ब्लाऊज तुम्हाला दिसणार नाही.\n22. स्टाईलिश आणि ट्रेंडी कटवर्क नेक हा ब्लाऊज ( Cut Work Net Blouse)\nखरंतर हे डिझाईन उन्हाळ्यात घालण्यासाठी परफेक्ट आहे. पार्टीसाठी आणि फेस्टीव्हलसाठी हा कटवर्कचा हा ब्लाऊज शिवता येईल. कोणत्याही साडीवर हा हा ब्लाऊज स्टाईलिश दिसेल.\n23. ट्रेंडी ऑफ शोल्डर स्टाईलिश स्लीव्ज हा ब्लाऊज (Off Shoulder Stylish Blouse)\nऑफ शोल्डर स्टाईलमध्ये रिवर्स बेल स्लीव्जमुळे हा हा ब्लाऊज छान दिसत आहे. हा ब्लाऊजच्या बॅकचा अंदाज ही एकदम खास आहे. बघितल्यावर कोणीही फिदा होईल असा.\n24. कोल्ड शोल्डर्स फुल स्लीव्ज ब्लाऊज (Cold Shoulder Full Sleeve Blouse)\nअनिता हसनंदानीचा हा ब्लाऊज कौतुकास्पद आहे. खरंतर या ब्लाऊजचं डिझाईन सिंपल कोल्ड शोल्डर फुल स्लीव्ज स्टाईल आहे, पण तरीही याच्या स्टाईलमुळे खूप वेगळा लुक येतो आहे. तुम्ही ही स्टाईल कोणत्याही पार्टीमध्ये घालण्यासाठी फॉलो करु शकता.\n25. स्टाईलिश कट्सचा कट स्लीव्ज ब्लाऊज (Cut Sleeve Blouse)\nसिंपल असा हा ब्लाऊज यावरील कटवर्कमुळे विशेष दिसतोय. कट स्लीव्जमुळे हा ब्लाऊज कोणत्याही साडीवर कॅरी करता येईल आणि चांगलाही वाटेल.\n26. क्रिस-क्रॉस स्ट्रॅप डिझाईनर ट्रेंडी ब्लाऊज (Criss Cross Strip Blouse)\nहा ब्लाऊज तुमच्या पार्टी लुकला चारचांद लावेल. साधारणतः या स्टाईलला स्ट्रॅपलेस स्टाईल म्हंटल जातं. पण या ब्लाऊजमध्ये क्रॉस स्ट्रॅप दिसत आहे, ज्याला साडीची बॉर्डर क्रॉस होत आहे. यामुळे हा ब्लाऊज डबल क्रॉस स्टाईल साडीवर जास्त छान दिसेल. तुम्ही कोणत्याही पार्टीत ही फॅशन फॉलो करू शकता.\n27. स्ट्रॅप नेक स्टाईलिश ब्लाऊज (Strap Neck Blouse)\nब्लाऊजचं हे डिझाईन फारच खास आहे. ब्लाऊज खूपच सिंपल असला तरी नेकला बंद गळ्यासारखा स्टाईलिश स्ट्रॅप देण्यात आलं आहे. बाकी कट स्लीव्जमुळे यामध्ये अजून स्टाईल अॅड होत आहे.\nअनिताचा हा ब्लाऊज तुमच्या एखाद्या जवळच्या नातेवाईकांच्या लग्नात घालण्यासाठी परफेक्ट चॉईस आहे. गोल्डन ब्लाऊज आणि गोल्डन साडी अनितावर फारच छान दिसत आहे. शिमरी फॅब्रिकमध्ये शिवलेला या ऑफ शोल्डर ब्लाऊजच्या स्लीव्जवर केलेल्या कामाने एकदम स्टाईलिश दिसत आहे. तुम्ही तुमच्या भावाच्या किंवा बहीणीच्या लग्नात किंवा रिसेप्शनसाठी असा ब्लाऊज ट्राय करून पाहा.\nअनिताच्या या फोटोमध्ये दिसत असलेला ब्लाऊज सिंपल दिसत आहे कारण तो सिंपल साडीवर कॅरी करण्यात आला आहे. जर तुम्ही पार्टीमध्ये असा वन साईड ऑफ शोल्डर ब्लाऊज घातला तर तो नक्कीच स्टाईलिश दिसेल. यामध्ये बॅकसाईडला बटन्स असतात.\nअनिता हसनंदानीचा प्रत्येक ब्लाऊजप्रमाणे हाही ब्लाऊज स्टाईलिश आहे. ज्यामध्ये बॅक डिझाईनवर जास्त भर देण्यात आला आहे आणि बंद गळ्याच्या नेकला पुढे छोटासा कट देण्यात आला आहे. फुल स्लीव्जचा असा ब्लाऊज थंडीमध्ये पार्टीत घालण्यासाठी एकदम योग्य आहे.\n31. सिंपल बंदगळा फुल स्लीव्ज ब्लाऊज (Simple Band Gala Blouse)\nआजकाल बंदगळ्याची फॅशन ट्रेंडमध्ये आहे आणि याच वैशिष्ट्यं म्हणजे थंडीच्या दिवसात घालण्यासाठी एकदम योग्य आहे. तुम्ही रोजच्या वापरातील साड्यांवर तुम्ही असा ब्लाऊज कॅरी करू शकता. तुम्ही बघत आहातच अनिता यात किती आकर्षक दिसत आहे.\n32. स्टाईलिश गोटापट्टी ब्लाऊज फॉर वेडिंग (Gotapatti Blouse)\nजर तुम्हाला कोणत्या लग्नात किंवा रिसेप्शनला जायचं असेल तर आणि साडीवर थोडंसं गोटापट्टी वर्क असेल तर तुम्ही ब्लाऊजवरही असंच गोटा पट्टी वर्क करून घ्या. तुम्ही पाहू शकता की सिंपल ब्लाऊज असूनही हा ब्लाऊज किती स्टाईलिश दिसत आहे. या ब्लाऊजवर गळ्याला गोटा पट्टी लावण्यासोबतच फ्रंटलाही खूप आकर्षकरीतीने गोटा पट्टी लावण्यात आली आहे.\n33. वन साईड स्ट्रॅपलेस स्टाईलिश ब्लाऊज (One Side Strapless Blouse)\nप्लेन ब्लाऊजही छान दिसू शकतो. हो..असा वन साईड स्ट्रॅपलेस ब्लाऊज तुम्हाला एकदम स्टाईलिश लुक देईल. कोणत्याही ट्रान्सपरंट साडीवर तुम्ही हा ब्लाऊज कॅरी करू शकता.\n34. क्रॉस नेक विथ स्लीट इन फ्रंट ब्लाऊज (Cross Neck Blouse)\nहा ब्लाऊज जितका दिसायला स्टाईलिश आहे, तेवढाच घातल्यावरही छान दिसेल. कट स्लीव्जचा हा ब्लाऊज शिवणं सोप्पं नाही तरी जर तुमचा टेलर तयार झालाच तर नक्की शिवून पाहा. लक्षात ठेवा की, हा ब्लाऊज नेटच्या साडीवरच छान दिसेल.\n35. फ्रिल्ड नेट नेक स्टाईलिश ब्लाउज (Frilled Net Neck Blouse)\nअनिता हसनंदानीचा हा ब्लाऊज फारच छान, पण जर तुम्ही ब्राइट कलरच्या फॅब्रिकने हा ब्लाऊज शिवला तर अजूनच सुंदर दिसेल. ब्लाऊजच्या गळ्याभोवती नेटचं फ्रिल्स आहे आणि या��्या फॅब्रिकसाठी नेटऐवजी कॉटन सिल्क किंवा रॉ सिल्कसुद्धा वापरता येईल.\n36. नेट स्लीव्जचं सिंपल ब्लाऊज (Net Sleeve Blouse)\nसिंपल ब्लाऊज असूनही हे डिझाईन छान दिसतंय. अनिताच्या या ब्लाऊजमध्ये नेट स्लीव्जशिवाय खास असं काहीच नाही.पण असा ब्लाऊज तुमच्यावरही छान दिसेल.\n37. ब्रॉड नेकचा सिंपल ब्लाऊज (Broad Neck Blouse)\nसाडीसोबतच ब्लाऊजलाही तेवढंच महत्त्व आहे. कारण ब्लाऊजचा बराचसा भाग साडीमुळे कव्हर होत असला तरी कोणतीही साडी नेसल्यावर ब्लाऊजचा गळा नक्कीच दिसतो. अशावेळी रोजच्या वापराचे ब्लाऊज शिवताना नेक ब्रॉड ठेवल्यास ब्लाऊज छान दिसतं.\nया ब्लाऊजचं डिझाईन इतर ब्लाऊजपेक्षा नक्कीच हटके आणि स्टाईलिश आहे. ब्लाऊजमध्ये जिथे कॉलर आहे, तिथे सोबतच वन साईड स्ट्रॅपलेसही आहे. बाकी तुम्ही हा फोटो पाहतच आहात त्यामुळे याची स्टाईल किती हटके आहे ते.\n39. स्टाईलिश स्लीव्ज आणि शोल्डरचा ब्लाऊज (Stylish Sleeve Blouse)\nहा स्टाईलिश ब्लाऊज पाहा आहे ना मस्त. एकीकडे गोल गळा तर सोबतच कोल्ड शोल्डर्सचं डिझाईन करण्यात आलं आहे. दुसरीकडे स्लीव्जसुद्धा एकदम स्टाईलिश शिवण्यात आलं आहे. शिफॉन किंवा जॉर्जेटच्या साडीवर अशा फ्रॅबिकचा ब्लाऊज शिवल्यास चांगला दिसेल.\n40. कटवर्क नेक स्टाईलिश ट्रेंडी ब्लाऊज (Cut Work Net Blouse)\nया ब्लाऊजचं डिझाईन ट्रेंडी असण्याबरोबरच क्यूटही आहे. पण या ब्लाऊजवरील सिंपल कटवर्कशिवाय यात खास असं काही नाही.\n41. नेट विथ नेट स्टाईलिश ब्लाऊज (Net With Net Blouse)\nनेटच्या ब्लाऊजवर डिझाईन करायचं असेल तर अनिता हसनंदानीचे ब्लाऊज पाहिलेच पाहिजेत. आम्ही तुम्हाला आधीही नेट ब्लाऊजचे डिझाईन्स दाखवले आहे आणि त्यापैकीच हेही एक डिझाईन आहे.\n42. स्टाईलिश स्ट्रॅपलेस ब्लाऊज (Stylish Strapless Blouse)\nजर स्ट्रॅपलेस ड्रेस छान दिसतो तर स्ट्रॅपलेस ब्लाऊज ही नक्कीच छान दिसेल. जर तुम्हाला बोल्ड आणि ब्युटीफूल दिसायचं असेल तर तुम्ही पुढच्या वेळी पार्टीला जाताना स्ट्रॅपलेस ब्लाऊज नक्की ट्राय करा.\n43. ट्रेंडी आणि स्टाईलिश ब्लाऊज बॅक डिझाईन (Trendy Blouse)\nतुम्हाला या फोटोत ब्लाऊजचा पुढचा भाग दिसत नाहीये कारण या ब्लाऊजचं बॅक डिझाईनचं खास आहे. पुढच्या बाजूला तुम्ही गोल किंवा चौकोनी गळा तुमच्या आवडीनुसार शिवू शकता. पण बॅक साईडची ही स्टाईल खरंच कमाल आहे आणि त्यासोबत याच्या मेगा स्लीव्जसुद्धा नेटच्या सुंदर डिझाईनर फॅब्रिकने बनवण्यात आल्या आहेत. मग तुम��हीही ब्लाऊजच्या बॅकला या डिझाईनची खास जोड देऊन हटके लुक करू शकता.\n44. नवरीसाठी गोल्डन डोरी ब्लाऊज (Navsaree Golden Blouse)\nहा ब्लाऊज खास नववधूच्या लग्नाच्या लेहंग्यावर घालण्यासाठी आहे. साधारणपणे नववधू लग्नाला घालण्यासाठी पारंपारिक स्टाईलचे ब्लाऊज शिवते. पण या ब्लाऊजचं फॅब्रिक खास आहे आणि बॉर्डरसुद्धा सुंदर आहे.\nया प्रकारचा कट स्लीव्ज हाय नेक ब्लाउज फारच स्टाईलिश आणि स्मार्ट दिसतो. खरंतर हा सिंपल ब्लाऊज आहे जो तुम्ही डेली रूटीनसाठी वापरू शकता.\nहा लेस्ड डीप व्ही नेक ब्लाऊज तुम्ही कोणत्याही पार्टीत घालण्यासाठी परफेक्ट चॉईस आहे. जर तुम्ही साध्या राहणीवर विश्वास ठेवत असाल तर पार्टीला जाताना हा ब्लाऊज घातल्यास छान दिसेल. या ब्लाऊजची खासियत म्हणजे याचा व्ही नेक, सुंदर फॅब्रिक आणि नेक व स्लीव्जवर लावलेली सुंदर लेस आहे. यासाठी सुंदर सी लेस शोधा किंवा बनवून घ्या असाच ब्लाऊज.\nअनिता हसनंदानीचे जास्तकरून सगळे ब्लाऊज कटवर्कचे आहेत. याचाच अर्थ असा की, कटवर्क हे जास्तकरून ब्लॅक कलरवर छान दिसतं. मग तुम्हीही असा ब्लाऊज शिवून घ्या.\n48. नागिन लुकचा स्टाईलिश ब्लाऊज (Naagin Look Blouse)\nअनिता हसनंदानीचा हा लुक पाहून कोणीही सांगेल की, हा तिच्या नागिन सीरियलमधला ब्लाऊज असेल. जर तुम्ही अनिताचा नागिनमधील व्हॅम्प लुक विसरून पाहिलंत तर हा ब्लाऊज खूपच सेक्सी दिसत आहे. याचं शिमरी फॅब्रिक आणि स्लीव्जवर असलेली झालर यामुळे ब्लाऊज लुक सुंदर दिसत आहे.\n49. वन साईड स्ट्रॅपलेस कॉलर्ड ब्लाऊज (One Side Strapless Blouse)\nअनिताचा हा ब्लाऊज कमालीचा स्टाईलिश आहे. वन साइड स्ट्रॅपलेस असूनही हा ब्लाऊज कॉलर्ड असल्यामुळे खास दिसतोय. जर तुमची ईच्छा आहे पण स्ट्रॅपलेस ब्लाऊज कसा घालायचा हा प्रश्न पडत असेल तर तुम्ही हा ब्लाऊज शिवून पाहा. कारण ब्लाऊजच्या स्ट्रॅपलेस बाजूला साडीचा पदर येईल.\n50. डीप व्ही नेक स्टाईलिश ब्लाऊज ( Deep View Neck Blouse)\nअसं वाटतंय की अनिताला अशा प्रकारचे डीप व्ही नेकचे ब्लाऊज फारच आवडतात. तरीच तिच्या ब्लाऊज लिस्टमध्ये अशाप्रकारचे बरेच ब्लाऊज आहेत. पण या ब्लाऊजची खासियत म्हणजे याच्या स्लीव्जवर लोंबणारी झालर आणि नेकला लावलेली गोल्डन लेस, जी या ब्लाऊजला वेगळं बनवते.\n51. कटवर्क केलेला क्यूट ब्लाऊज ( Cutwork Cute Blouse)\nमस्टर्ड कलरचा हा कटवर्क केलेला ब्लाऊज फारच क्यूट दिसत आहे. या ब्लाऊजवरील कटवर्क फारच सुंदर आह��� आणि तुम्हीही असं कटवर्क करून घेऊ शकता.\n52. कॉलरवाला स्टाईलिश ब्लाऊज ( Collar Stylish Blouse)\nया फोटोमध्ये अनिता हसनंदानी एकीकडे पंजाबी ड्रेस तर दुसरीकडे साडी-ब्लाऊजमध्ये दिसत आहे. जर अनिताच्या ब्लू ब्लाऊजबाबत बोलायचं झालं तर हा कॉलरवाला ब्लाऊज आहे. कट स्लीव्जच्या या ब्लाऊजचा कट फारच मोठा आहे आणि खूप स्मार्टही आहे.\n53. सीक्वेंस पार्टी ब्लाऊज (Sequence Party Blouse)\nसीक्वेंसची खासियत म्हणजे हे प्रत्येक आऊटफिटला खास बनवतं. असंच काहीसं या ब्लाऊजच्या बाबतीतही हेच झालं आहे. खरंतर हा सिंपल कट स्लीव्ज ब्लाऊज आहे पण फॅब्रिक सीक्वेन्सने भरलेलं असल्याने याला पार्टी लुक आाला आहे.\n54. बंगाली स्टाईल बलून स्लीव्ज ब्लाऊज (Bengali Stylish Blouse)\nअनिताचा हा ब्लाऊजसुद्धा छान दिसतोय, ज्याच्या स्लीव्ज बंगाली स्टाईलच्या बेल स्लीव्ज आहेत. हा ब्लाऊज घालताना साडीही तितकीच ट्रॅडीशनल असली पाहिजे, म्हणजे पूर्ण लुकच ट्रेडीशनल होईल.\n55. सीक्वेंस वर्क स्ट्रॅप ब्लाऊज ( Sequence Strap Blouse)\nअनिता हसनंदानीच्या या ब्लाऊजच्या स्ट्रॅपवर सीक्वेंस वर्क करण्यात आलं आहे. बाकी हा ब्लाऊज चोलीकट आहे ज्याचं फिटींग परफेक्ट असल्यामुळे तो छान दिसतोय. साडीसोबतच मॅचिंग ब्लाऊज असेल तर तुम्हीही असा ब्लाऊज ट्राय करू शकता.\n56. क्यूट अँड स्मार्ट ब्लाऊज (Cute And Smart Blouse)\nहा ब्लाऊज खरंच क्यूट लुकींग आहे आणि स्मार्टसुद्धा. छोटा राऊंड नेक आणि मोठे कट स्लीव्हज असलेला हा ब्लाऊज अगदी आरामात शिवून घेता येईल.\n57. गोल्डन आणि सिल्व्हर पार्टी ब्लाऊज (Golden And Silver Blouse)\nअनिताचा हा फोटो ब्लॅक अँड व्हाइट आहे.त्यामुळे हा ब्लाऊज गोल्डन आहे की सिल्व्हर हे सांगणं कठीण आहे. पण ब्लाऊजची खासियत फक्त यांचं फॅब्रिक नसून सुंदर एम्ब्रॉयडरी आहे जी गोल्डन किंवा सिल्वर दोन्हींवर छान दिसेल.\nहा सिंपल ब्लाऊज ऑफिस वेअर साडीवर घालण्यासाठी चांगली चॉईस आहे. कट स्लीव्जचा हा ब्लाउज शिवायला फारच सोपा आहे आणि याच्या फॅब्रिकवर केलेल्या एम्ब्रॉयडरीमुळे स्टाईलिश लुक येतोय.\n59. ब्यूटीफुल अँड ट्रेंडी नेट ब्लाऊज (Beautiful Neck Blouse)\nया ब्लाऊजची खासियत म्हणजे याचं ट्रेंडी आणि सुंदर नेट फॅब्रिक आहे. पण बाकी हा ब्लाऊज सिंपल आहे.\nकोणत्याही ब्लाऊजवर या प्रकारची सुंदर लेस लावल्यास ती सुंदरच दिसेल. अनिताचा हा ब्लाऊज फारच सिंपल आहे पण तरीही यावरील लेस कमाल दिसतेय आणि त्यामुळे या ब्लाऊजला गेटअप आला���.\n61. गोल्डन स्टाईलिश फॅब्रिक ब्लाऊज फॉर पार्टी (Golden Stylish Blouse)\nअनिता हसनंदानीचा हा ब्लाऊज बऱ्यापैकी स्टाईलिश आहे आणि याची खासियत म्हणजे गोल्डन टीश्यू फॅब्रिक जे खास विणून बनवण्यात आलं आहे. जर तुम्हाला बाजारात असं फॅब्रिक दिसलं तर तुम्हीही असा स्टाईलिश ब्लाऊज शिवून घेऊ शकता.\n– लग्नात साडीला देऊया डिफरंट लुक, हटके स्टाईल\n– पाहा साडी किंवा पार्टी ड्रेससाठी टॉप 10 ट्रेंडी स्टायलिश ब्लाऊज बॅक डिझाईन्स\n– या लग्नाच्या सीझनमध्ये साडी नेसा वेगळ्या पद्धतीने", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/topics/gayatri-datar/", "date_download": "2021-12-05T08:36:12Z", "digest": "sha1:HOBWPLDF2S54YMPUW6BQFKXOBYGVDPBE", "length": 14995, "nlines": 145, "source_domain": "www.lokmat.com", "title": "गायत्री दातार मराठी बातम्या | Gayatri Datar, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.com", "raw_content": "\nरविवार ५ डिसेंबर २०२१\nकोरोना वायरस बातम्याभारत विरुद्ध न्यूझीलंडलोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्डसओमायक्रॉनममता बॅनर्जीकंगना राणौतबीसीसीआयलोकमत डिजीटल इन्फ्लूअन्सर ॲवॉर्ड २०२१नवाब मलिक बिग बॉस मराठी\n01:57 PMIND vs NZ, 2nd Test Live Updates : भारतानं दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडसमोर उभं केलं तगडं आव्हान, एजाझ पटेलनं पुन्हा दाखवला करिष्मा\n01:54 PM बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर फायनल्स: पी व्ही सिंधू पराभूत; दक्षिण कोरियाच्या आन से-यंगकडून पराभवाचा धक्का\n01:07 PMIND vs NZ, 2nd Test Live Updates : एजाझ पटेलचं राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडून कौतुक, ट्विट करून म्हणाले..\n12:55 PMVideo : अमित ठाकरेंचं आवाहन; मनसे महाराष्ट्रभर राबवणार 'समुद्र किनारा स्वच्छता मोहीम'\n12:22 PM जम्मू-काश्मीर: गुलमर्गमध्ये मोठी हिमवृष्टी; संपूर्ण परिसरात बर्फाची चादर\n12:01 PMट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील टीम इंडियाच्या कामगिरीवर सौरव गांगुलीचं परखड मत; म्हणाला, ४-५ वर्षांत...\n11:40 AM देशात ओमायक्रॉनचा पाचवा रुग्ण आढळला; टांझानियाहून दिल्लीत परतलेल्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह\n11:29 AMIND vs NZ, 2nd Test Live Updates : दहा विकेट्स घेणाऱ्या एजाझ पटेलचं अभिनंदन करण्यासाठी राहुल द्रविड, विराट कोहली पोहोचले किवी ड्रेसिंग रुममध्ये\n11:22 AM देशातील ५० टक्के नागरिकांचं लसीकरण पूर्ण; केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांची माहिती\n10:49 AMसारा तेंडुलकरची Date Night, फोटो झाले व्हायरल; जाणून घ्या कोण आहे तिच्यासोबत\n10:14 AMT10 League Final : ६,६,६,६,६,६,६...; आंद्रे रसेलची च���कार-षटकारांची आतषबाजी, १६ चेंडूंत कुटल्या ७८ धावा\n10:10 AM जळगाव : जुन्या वादातून पवन मुकुंदा सोनवणे (२५, रा. आदीत्य चौक, रामेश्वर काॅलनी) या तरुणाचा खून झाला आहे. रात्री ११ वाजता त्याच्यावर चाकू हल्ला झाला होता. आज सकाळी त्याची प्राणज्योत मालवली.\n10:05 AM मयांक अग्रवालचे अर्धशतक, चेतेश्वर पुजारासह पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी, भारताकडे ३६३ धावांची आघाडी\n09:59 AMममता बॅनर्जींनी आदित्य ठाकरेंकडे केली 'ही' मागणी; राऊतांनी सांगितला भेटीदरम्यानचा किस्सा\n09:48 AM नाशिक- बेमोसमी पावसानंतर नाशिक मध्ये नंतर हळूहळू थंडी वाढू लागली असून आज सकाळी अवघे नाशिक शहर धुक्यात हरवले होते. सकाळी धुक्यामुळे गोदकाठ आणि रस्तेही हरवले होते. आज सकाळी 17.9 अंश सेल्सिअस अशा किमान तापमानाची नोंद झाली.\nलोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्डस\nलोकमत डिजीटल इन्फ्लूअन्सर ॲवॉर्ड २०२१\nगायत्री दातारने 'तुला पाहते रे' मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले आहे. या मालिकेत ती ईशा नावाच्या मुलीची भूमिका साकारते आहे. गायत्री मुळची पुण्याची आहे.\nटेलीविजन :Bigg boss marathi: 'ग्रुपमध्ये खेळू नकोस\"; गायत्रीला भावाने दिला मोलाचा सल्ला\nBigg boss marathi:बिग बॉसच्या घरात फॅमिली वीकमध्ये गायत्रीला भेटण्यासाठी तिचा भाऊ, वहिनी आणि भाचा आले होते. यावेळी दादाला पाहिल्यावर गायत्री भावूक झाली आणि रडायला लागली. ...\nटेलीविजन :घरातील सदस्यांनी गायत्री दातारला टाकलं वाळीत विकास-सोनालीचं 'ते' संभाषण चर्चेत\nBigg boss marathi: घरात गायत्री दातारला तिच्या टीमनेच एकटं पाडलं आहे. त्यामुळे आता गायत्रीला एकप्रकारे वाळीत टाकलं आहे, असं मत विकासचं आहे. ...\nटेलीविजन :Bigg Boss Marathi 3 Upadate: गायत्री दातार झाली भावूक,भावाने दिला मोलाचा सल्ला\nBigg Boss Marathi 3 Upadate: भांडणे, काळजी, प्रेम, घरची आठवण अशा संमिश्र भावना स्पर्धकांकडून व्यक्त होत असतानाच बिग बॅासच्या घरात यावेळी फॅमिली वीक साजरा करण्यात आला. ...\nटेलीविजन :Bigg Boss Marathi 3 Upadate: घरात अचानक बदलली स्पर्धकांची खेळी, गायत्री दातार ठरते निशाण्यावर\nBigg Boss Marathi 3 Update: गायत्री दातारचं वागणं इतरांना खटकतंय, जय, उत्कर्ष आणि मीराची चर्चा होणार आहे. ...\nटेलीविजन :Bigg Boss Marathi 3, Episodes, 2 Nov: घरामध्ये रंगणार कॅप्टन्सी टास्क ; जय- मीरा VS गायत्री\nBigg Boss Marathi 3: पुढच्या आठवड्यात घराचा कॅप्टन कोण बनणार याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. ...\nटेलीविजन :Bigg boss marathi: इतर स्पर्धकांप���क्षा गायत्री सरस; 'या' गोष्टींमुळे ठरली उत्तम संचालक\nGayatri datar:बिग बॉसच्या घरात रंगणाऱ्या प्रत्येक टास्कमध्ये खेळाडूच्या संयमाची कसोटी पाहिली जाते. त्यामुळे ‘बिग बॉस मराठी ३' मधील रंगत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ...\nटेलीविजन :Bigg Boss Marathi 3 Update: जय आणि गायत्रीच्या मैत्रीत पुन्हा एकदा दुरावा,जाणून घ्या कारण\nकाल जयने गायत्रीला नॉमिनेशनमध्ये देखील टाकले. गायत्रीला जयचे वागणे आणि तर जयला गायत्रीचे बोलणे, वागणे, इकडच्या गोष्टी तिकडे सांगणे हे पटत नाहीये. ...\nटेलीविजन :अन् जीवाभावाच्या मैत्रिणी कचाकचा भांडल्या...; असं काय घडलं की मीरा व गायत्रीचं वाजलं\n एका निर्णयामुळे गायत्री दातार व मीरा जगन्नाथची मैत्री तुटणार \nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nशिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदींचा राजीनामा; उपराष्ट्रपतींना पत्र, अँकरपद सोडलं\nIND vs NZ, 2nd Test Live Updates : भारतानं दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडसमोर उभं केलं तगडं आव्हान, एजाझ पटेलनं पुन्हा दाखवला करिष्मा\nभारत-पाक व्यापार सुरु झाल्यास ६ महिन्यात ६० वर्षाचा विकास होईल; सिद्धूचं पाकप्रेम पुन्हा उफाळलं\nNagaland: “आपल्याच भूमीत नागरिक, कर्मचारी सुरक्षित नाहीत, गृह मंत्रालय नेमकं काय करतंय\nCoronaVirus News: ओमायक्रॉनचा धोका वाढला असताना मोठा दिलासा; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली पॉझिटिव्ह बातमी\nOmicron News: डोंबिवलीतील ओमायक्रॉन रुग्णाबद्दल समोर आली महत्त्वाची माहिती; तुम्ही घ्या 'ही' काळजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.popxo.com/article/health-benefits-of-banana-in-marathi/", "date_download": "2021-12-05T08:41:37Z", "digest": "sha1:IJ7OI3NYFOMBBS7VMTSWUOSJJZJ6WBMN", "length": 24209, "nlines": 84, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "केळी खाण्याचे फायदे जाणून घ्या - Banana Benefits In Marathi | POPxo Marathi", "raw_content": "\nनियमित केळी खाण्याचे फायदे (Banana Benefits In Marathi)\nकेळ्यामधील पोषक घटककेळी खाण्याचे फायदेकेळी खाण्याचे दुष्परिणामFAQ's\nकेळं हे एक स्वस्त आणि आरोग्यासाठी मस्त फळ आहे. दररोज केळी खाण्याचे फायदे आरोग्यावर नक्कीच चांगले होतात. केळ्यामध्ये पोटॅशियम, व्हिटॅमिन B6, फायबर्स, कार्बोहायड्रेट आणि व्हिटॅमिन सी असतं. केळ्याची चव गोडसर आंबट असते ज्यामुळे लहान मुलांनाही केळी खूप आवडतात. शिवाय केळं सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारं फळ आहे. केळ्यामध्ये पुरेसे पोषकतत्त्व असल्यामुळे तुमच्या शरीरावर त्याचे चांगले परिणाम पटकन दिसून येतात. केळ्यात पोटॅशिअम असल्यामुळे उपाशीपोटी एक केळं खाल्यास तुम्हाला त्वरीत एनर्जी मिळते. केळं खाण्याचा शरीरावर तर चांगला परिणाम होतोच शिवाय त्यामुळे त्वचेचंही आरोग्य सुधारतं. यासाठीच जाणून घ्या दररोज केळी खाण्याचे फायदे (banana benefits in marathi) नेमके काय काय आहेत.\nकेळ्यामधील पोषक घटक (Nutrients In Banana)\nकेळी खाण्याचे दुष्परिणाम (Side Effects Of Banana)\nकेळी खाण्याचे फायदे याबाबत काही प्रश्न – FAQ’s\nकेळ्यामधील पोषक घटक (Nutrients In Banana)\nकेळं हे जगभरातील एक लोकप्रिय फळ आहे. शिवाय त्यामध्ये भरपूर पोषक घटक असतात. यासाठीच जाणून घ्या एका मध्यम आकाराच्या केळ्यामध्ये किती पोषक तत्त्वं असतात.\nपोटॅशिअम – ९ टक्के\nव्हिटॅमिन बी 6 – ३३ टक्के\nव्हिटॅमिन सी – ११ टक्के\nमॅग्नेशिअम – ८ टक्के\nतांबे – १० टक्के\nमॅगनिज – १४ टक्के\nकार्ब्स – २४ ग्रॅम\nफायबर्स – ३.१ ग्रॅम\nप्रोटिन्स – १.३ ग्रॅम\nफॅट्स – ०.४ ग्रॅम\nकॅलरिज – १०५ कॅलरिज\nनिरोगी राहण्यासाठी दररोज एक केळं खा असा सल्ला तज्ञ्ज देतात कारण केळी खाण्याचे फायदे (banana benefits in marathi) आरोग्यावर अनेक प्रकारे होत असतात.\nभरपूर फायबर्स असतात (High Fibre Content)\nकेळ्यामध्ये भरपूर फायबर्स असतात. त्यात विघटनशील आणि अविघटनशील असे दोन्ही प्रकार असतात. विघटनशील फायबर्समुळे तुमचे हळूहळू पचन होते आणि तुम्हाला बराच वेळ पोट भरलेले आहे असे वाटते. सकाळी नास्त्यामध्ये केळं खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण जर सकाळी तुम्ही एक केळं खाल्लं आणि दिवसभर तुम्हाला काही खाण्याची संधी मिळाली नाही तरी तुम्हाला त्रास होत नाही.\nह्रदयाचे आरोग्य सुधारते (Improves Heart Health)\nकेळ्यामध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम असते. त्यामुळे केळं खाण्यामुळे शरीराला पुरेसे मिनरल्स मिळतात. केळ्यातील या पोषक घटकामुळे तुमचा रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. ह्रदयाचे कार्य सुरळीत सुरू राहते. जर तुम्हाला ह्रदयसमस्या असतील तर आहारात केळ्याचा वापर करा. दररोज सकाळी अथवा सायंकाळी एक केळं खाण्यामुळे तुमच्या ह्रदयाच्या कार्यावर याचा चांगला परिणाम दिसून येऊ शकतो.\nपचनकार्य सुधारते (Improves Digestion)\nआयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे केळ्याची चव ही गोडसर आंबट आहे. गोडामुळे तुमचे पोट बराच काळ भरलेले राहते तर आंबट चवीमुळे तुमचे पचन चांगले होते. केळं हे एक अप्रतिम फळ आहे. कारण यामध्ये कार्बोहायड्रेट तर आहेतच शिवाय पुरेश्या प्रमाणात साखरही आहे. ज्यामुळे एक पिकलेलं केळं खाण्यामुळे तुमचं पोट बराच वेळ भरलेलं राहतं. सहाजिकच यामुळे तुम्हाला वारंवार अपथ्यकारक पदार्थ खाण्याची इच्छा होत नाही. शिवाय केळ्यामधील फायबर्समुळे तुमचे पचनकार्य सुरळीत सुरू राहते. ज्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर दिसून येतो.\nकेळ्यामुळे तुमचे वजन भरपूर वाढतं अशी एक समज आहे. मात्र जर तुम्ही केळी अती प्रमाणात खाल्ली तरच तुमचे वजन वाढतं. जर तुम्ही कृश प्रकृतीचे असाल तर वजन वाढवण्यासाठी तुम्ही केळं खाण्यास काहीच हरकत नाही. शिवाय जर तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असेल तर दररोज एक केळं खाण्यासही काहीच हरकत नाही. एकतर केळं खाण्यामुळे तु्म्हाला सतत भुक लागणार नाही आणि खालेल्या अन्नाचे पचनही व्यवस्थित होईल. ज्यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होईल.\nकिडनीचे आरोग्य सुधारते (Improve Kidney Health)\nकेळ्यामधील पोषक तत्त्वांचा तुमच्या संपूर्ण आरोग्यावर चांगला परिणाम होतो. केळ्यातील पोटॅशिअम तुमच्या रक्तदाबावर नियंत्रण ठेवते. ज्याचा चांगला परिणाम तुमच्या किडनीच्या कार्यावर होतो. केळ्यात पोटॅशिअम हे विघटनशील असल्यामुळे तुमची किडनी अथवा मूत्रपिंड यामुळे निरोगी राहण्यास मदत होते. ज्यांना मूत्रपिंडाचे विकार आहेत त्यांच्यावर केळं खाण्याचा प्रयोग केल्यामुळे चांगला फरक जाणवल्याचे अनेक संशोधनात आढळून आलेले आहे. त्यामुळे मूत्रपिंडाचे कार्य सुरळीत सुरू राहण्यासाठी दररोज एक केळं खाणं नक्कीच फायद्याचं ठरू शकतं.\nताणतणाव कमी होतो (Reduces Stress)\nदररोज केळं खाण्यामुळे तुम्हाला डिप्रेशन अथवा नैराश्यापासून मुक्ती मिळू शकते. आजकाल धावपळीचे जग, कामाची चिंता, नातेसंबधातील दूरावा यामुळे अनेक लोक नैराश्याच्या अधीन जाताना दिसतात. मात्र आहारात काहीसे बदल करून तुम्ही तुमच्या चिंता, काळजी नियंत्रणात ठेवू शकता. केळ्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन बी 6 असतं. ज्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो. तुम्हाला शांत झोप लागते आणि मन शांत, निवांत होते. त्यामुळे काही काळ तुम्हाला या चिंता आणि काळजीपासून मुक्तता मिळते.\nत्वचेसाठी उत्तम ठरते (Good For Your Skin)\nएका मध्यम आकाराच्या केळ्यामधून तुम्हाला कमीत कमी १४ टक्के मॅगनिज मिळत असत���. ज्यामुळे तुमची दैनंदिन मॅगनिजची गरज एक केळं खाण्याने भरून काढली जाते. मॅगनिजमुळे तुमच्या शरीराला कोजेजीनची निर्मिती करणं सोपं जातं. ज्याचा चांगला परिणाम तुमच्या त्वचेवर होतो. त्वचेचं रक्षण करण्यासाठी आणि त्वचापेशींचे फ्री रेडिकल्सपासून होणारे नुकसान वाचवण्यासाठी नियमित एक केळं प्रत्येकाने खायलाच हवं. त्यासोबतच वाचा केळ्याने वाढते तुमच्या केसांचे आणि त्वचेचं सौंदर्य\nरक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते (Regulate Blood Pressure Levels)\nकेळ्यामध्ये असलेले पोटॅशिअम तुमच्या ह्रदयासाठी आणि रक्तदाबासाठीही फायदेशीर ठरते. एका केळ्यामध्ये नऊ टक्के म्हणजे साधारण साडे तीनशे ते चारशे ग्रॅम पोटॅशिअम असते. तुमच्या दैनंदिन शारीरिक कार्यासाठी तितके पुरेसं आहे. पोटॅशियममुळे तुमच्या शरीराला ह्रदयाचे आरोग्य सांभाळणे आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. शिवाय केळ्यामध्ये सोडिअम अतिशय कमी असते. कमी सोडीअम आणि जास्त पोटॅशिअम यामुळे तुमचा रक्तदाब नियंत्रित राहतो.\nदृष्टी सुधारते (Improves Vision)\nकेळ्यामुळे तुमच्या दृष्टीवरही चांगला परिणाम होतो. केळ्यातील व्हिटॅमिन ए मुळे तुमच्या डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आणि उत्तम दृष्टीसाठी शरीराला पुरेशा व्हिटॅमिन ए ची गरज असते आणि ती केळ्यामधून भागवली जाते. ज्यामुळे नियमित केळी खाण्याऱ्या लोकांना दृष्टीदोष कमी प्रमाणात होतात. जर तुम्हाला डोळ्याचे आरोग्य सुधारायचं असेल तर दररोज एक केळं खाण्याची सवय स्वतःला लावा. उत्तम दृष्टीसोबत सुंदर त्वचेसाठी केळ्यापासून बनवा फॅसपॅक आणि मिळवा सौंदर्य\nहाडांच्या आरोग्यासाठी सहाय्यक (Support Good Bone Health)\nकेळ्यामध्ये खरंतर कॅल्शिअमचे प्रमाण खूपच कमी आहे. तरीही जर तुम्ही नियमित केळी खाल्ली तर तुमच्या हाडांचे आरोग्य चांगले राहू शकते. कारण केळ्यामुळे तुम्हाला इतर पदार्थांमधून मिळणारे कॅल्शिअम शोषून घेण्यास मदत होते. यासाठीच आरोग्य तज्ञ्ज तुम्हाला नियमित केळी खाण्याचा सल्ला देतात. ज्यांना मेहनतीची कामे करायची आहेत अथवा खेळांडूंसारख्या सतत अंगमेहनत करणाऱ्या लोकांनी हाडे मजबूत राहण्यासाठी केळी खायला हवीत.\nकेळं हे एक नैसर्गिक डिटॉक्स आहे. त्यात पेक्टिन असते. हे एक जिलेटिन सारखे फायबर असून ते शरीरातील विषद्रव्यांना चिकटते आणि मलमूत्रांसोबत ते बाहेर टाकून देते. ज्यामुळे तुमचे पोट स्वच्छ होते आणि आजारपणापासून तुमचे रक्षण होते. यासाठीच ज्यांना पोटाच्या समस्या अथवा अपचनाचा त्रास आहे त्यांनी आहारात केळ्याचा समावेश जरूर करावा. केळं खाण्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रासही कमी होतो. केळंच नाही तर केळ्याच्या सालींचाही उपयोग तुम्ही करू शकता जाणून घ्या कसा.\nकेळी खाण्याचे दुष्परिणाम (Side Effects Of Banana)\nकेळी खाण्याचे फायदे (banana benefits in marathi) अनेक असल्यामुळे दररोज एक केळं खाण्यास काहीच हरकत नाही. मात्र जर तुम्ही अती प्रमाणात केळी खाल्ली तर त्याचा तुमच्या आरोग्यावर विपरित परिणामही होऊ शकतो.\nकेळी जास्त प्रमाणात खाण्यामुळे तुमचे वजन वाढू शकते.\nफक्त केळीच खाण्यामुळे अथवा ती अती प्रमाणात खाण्यामुळे तुमच्या शरीराला पुरेसे पोषण मिळत नाही.\nकच्चं केळं खाण्यामुळे तुम्हाला अपचन, बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो.\nशरीराला अती प्रमाणात फायबर्स मिळाल्यास तुमची पचनशक्ती मंदावण्याची शक्यता असते.\nअती प्रमाणात केळी खाण्यामुळे तुम्हाला निद्रानाशाचा त्रास होऊ शकतो. यासाठी रात्री झोपताना कधीच केळं खाऊ नका.\nकेळं गोड आहे जर ते अती प्रमाणात खाल्ले तर त्यामुळे तुमच्या दातांचे आरोग्य बिघडू शकते. शिवाय मधुमेहींसाठीही अती प्रमाणात केळं खाणं धोक्याचं ठरू शकतं.\nलक्षात ठेवा दिवसभरात फक्त एक किंवा दोन केळी खाणंच आरोग्यासाठी हितकारक आहे. त्यामुळे केळी प्रमाणातच खा आणि निरोगी राहा.\nआजकाल वाढत्या प्रदूषणाचा फटका अनेक खाद्यपदार्थांवर झालेला दिसून येत. बऱ्याचदा केळी लवकर पिकण्यासाठी ती कृत्रिम पद्धतीने पिकवली जातात. केमिकलयुक्त पदार्थ वापरून पिकवलेली केळी तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. यासाठी केळी घेताना ती नीट पारखून घ्या. ज्या केळ्याचा देठ हिरवा आणि फळ पिकलेलं असेल ते केळं कृत्रिम पद्धतीने पिकवलेलं असू शकतं. कारण कोणतेही फळ आधी देठापासून पिकण्यास सुरूवात होते. तेव्हा ही साधी खूण ओळखून तुम्ही कृत्रिम पद्धतीने पिकवलेली आणि नैसर्गिक पद्धतीने पिकवलेली ओळखू शकता. नैसर्गिक पद्धतीने पिकवलेली केळी प्रमाणात खा आणि निरोगी राहा.\nकेळी खाण्याचे फायदे याबाबत काही प्रश्न – FAQ’s\n1. केळी खाण्याची योग्य वेळ कोणती \nकेळं कधी खावं हे तुमची शारीरिक स्थिती आणि तुमच्या आरोग्य समस्यांवर अवलंबून आहे. पण साधापणपणे जर तुम्ही सुदृढ प्रवृतीच्या असाल तर सकाळी नास्त्यामध्ये एक अथवा दोन केळी तुम्ही नक्कीच खाऊ शकता.\n2. केळं खाल्यावर पाणी पिणे योग्य आहे का \nकोणताही खाद्यपदार्थ खाल्यावर लगेचच पाणी पिऊ नये. कारण त्यामुळे तुमची पचनशक्ती कमी होते. पाणी तुमच्या शरीरातील पाचकरस डायल्युट करते. यासाठीच केळं खाल्यावरही लगेच पाणी पिऊ नये.\n3. केळं कधी खाऊ नये \nजेवल्यावर आणि रात्री झोपताना केळं खाऊ नये कारण केळं पचायला जड असतं. उपाशीपोटी अथवा जेवणाच्या मधल्या वेळेत तुम्ही केळं नक्कीच खाऊ शकता.\n4. मधुमेहींनी केळी खावी का \nमधुमेहींसाठी केळं हे एक सुरक्षित फळ आहे. मात्र ते त्यांनी प्रमाणात खावं. कारण केळ्यामध्ये नैसर्गिक साखर असते जर ते अती प्रमाणात खाल्लं तर मधुमेहींच्या रक्तातील साखर वाढण्याची शक्यता असते.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.newsdanka.com/politics/dr-bhagwat-karad-helped-passenger-in-flight/38257/", "date_download": "2021-12-05T08:43:08Z", "digest": "sha1:TFLGG2RZNWW32DINWLZRNBPNI6EP6QKX", "length": 10498, "nlines": 134, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Dr Bhagwat Karad Helped Passenger In Flight", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरराजकारणराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी विमानात प्रवाशावर केले उपचार\nराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी विमानात प्रवाशावर केले उपचार\nव्हायला हवी पवारांच्या जातवादी राजकारणाची चर्चा\nजावेद अख्तर हा कुंपणावरचा कावळा\nआझाद मैदानात रडत होती मराठी अस्मिता…\nकेंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी अनेकदा गरजूंना मदत करत माणुसकीचे दर्शन दिलेले आहे. अशाच एका घटनेची माहिती त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. काल (१५ ऑक्टोबर) डॉ. भागवत कराड हे विमानप्रवासात असताना अचानक गंभीर आरोग्य समस्या उद्भवली असताना तत्काळ कराड यांनी गरजूच्या मदतीसाठी धाव घेत त्यावर उपचार केले.\nकाल राज्यमंत्री डॉ. भागवत कराड हे इंडिगो कंपनीच्या विमानाने प्रवास करत होते. प्रवासादरम्यान विमानातील १२ A या सीटवर बसलेल्या एका प्रवाशाला गंभीर आरोग्य समस्या उद्भवल्यामुळे तो प्रवासी विमानातच कोसळला. यामुळे सहप्रवाशांमध्ये घबराट निर्माण होऊन गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.\nया सर्व परिस्थितीत डॉ. भागवत कराड यांनी क्षणाचाही विलंब न करता, कुठलाही मिनिस्ट्री प्रोटोकॉल विचारात न घेता एक कर्तव्यदक्ष डॉक्टर म्हणून त्यांनी ताबडतोब संबंधित प्रवाशावर सुश्रुषा केली. त्यानंतर त्यांनी ‘आपल्या अनुभवामुळे जेव्हा एखाद्या गरजूला मदत होते तेव्हा मिळणारे समाधान हे खूप मोठे असते, याची काल परत एकदा अनुभूती घेतली. आपली भारतीय संस्कृती आपल्याला कायमच हे शिकवते. “एक मेका साह्य करू अवघे धरू सुपंथ” संतांची ही शिकवण कायम लक्षात ठेवा व मदतीसाठी पुढाकार घ्या’ असे मत व्यक्त केले.\nवय इथले संपत नाही; १०४ वर्षांच्या आजीने मिळविले ८९ गुण\nमोदी सरकारचा मोठा निर्णय; सूर्यास्तानंतरही होणार शवविच्छेदन\nशिवशाहिरांनी ठेवलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श सतत प्रेरणा देतील\nकाय आहे दादरा, नगर हवेलीच्या मुक्ती संग्रामातील बाबासाहेब पुरंदरेंची भूमिका\nयापूर्वीही औरंगाबादमध्ये केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी माणुसकीचे दर्शन दिले होते. ऑक्टोबरमध्ये औरंगाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ झालेला अपघात पाहताच डॉ. भागवत कराड यांनी गाडी थांबवत आधी त्या अपघात ग्रस्ताची मदत केली. जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना केल्यावरच ते पुढील प्रवासाला निघाले होते.\nपूर्वीचा लेखवय इथले संपत नाही; १०४ वर्षांच्या आजीने मिळविले ८९ गुण\nआणि मागील लेखपूजा ददलानीला तिसरे समन्स; त्यानंतर काय\n‘ओमिक्रोन सर्वांना मारून टाकेल’ म्हणत डॉक्टरने कुटुंबाला संपवले\n१२ जणींना लग्नाच्या बेडीत अडकवणाऱ्याला घातल्या बेड्या\nदहशतवादी समजून गोळीबार, ११ मजूर ठार\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\n‘ओमिक्रोन सर्वांना मारून टाकेल’ म्हणत डॉक्टरने कुटुंबाला संपवले\n१२ जणींना लग्नाच्या बेडीत अडकवणाऱ्याला घातल्या बेड्या\nदहशतवादी समजून गोळीबार, ११ मजूर ठार\nभारतीय लष्करी अधिकारी पाकिस्तानी हॅकर्सचे लक्ष्य\nराज्यात सापडला ओमिक्रोनचा पहिला रुग्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://maparishad.com/node/49", "date_download": "2021-12-05T09:18:55Z", "digest": "sha1:W3AGDNXUTYTWXVP7MF2KWTCVYKYDCDNM", "length": 4816, "nlines": 28, "source_domain": "maparishad.com", "title": "आवाहन | मराठी अभ्यास परिषद", "raw_content": "\n(१) मराठीबद्दल आस्था असणार्‍या, मराठीचे अध्ययन-अध्यापन करणार्‍या, मराठीच्या विकासासाठी प्रयत्‍न करू इच्छिणार्‍या सर्वांपर्यंत 'भाषा आणि जीवन' हे नियतकालिक आणि ते प्रकाशित करणार्‍या 'मराठी अभ्यास परिषदे'चे कार्य पोचणे आवश्यक आहे, हे आपल्यालाही पटेल. त्यासाठी आपणही काही करू शकता. आपण रु० १०००/- (किंवा त्या पटीने) देणगी दिलीत तर 'भाषा आणि जीवन'चे अंक दहा (किंवा त्या पटीत) संस्थांना (महाविद्यालये, विद्यापीठे यांचे मराठी विभाग इ०) किंवा व्यक्तींना एक वर्षभर पाठविले जातील. त्यांना पाठविल्या जाणार्‍या पत्रात आपल्या देणगीचा उल्लेख केला जाईल आणि 'भाषा आणि जीवन'चे वर्गणीदार होण्याचे आणि (व्यक्तींना) 'मराठी अभ्यास परिषदे'चे आजीव सभासद होण्याचे आवाहन केले जाईल. अंक ज्यांना पाठवायचे त्यांची नावे व पत्ते आपण देऊ शकता किंवा ते काम आपण आमच्यावर सोपवू शकता.\nया योजनेचा प्रारंभ श्री० विजय पाध्ये यांच्या रु० १०००/-च्या देणगीतून होत आहे. डॉ० वसंत जोशी (पुणे) यांनीही या आवाहनाला प्रतिसाद देऊन रु०१०००/देणगी पाठवली आहे. त्यांची संस्था आभारी आहे. आपल्या सहभागाची आम्ही वाट पाहात आहोत.\n(२) परिषदेचे संकेतस्थळ : दि० १ मे २००८ रोजी परिषदेचे संकेतस्थळ सुरू\nझाले आहे. त्याचा पत्ता (www.marathiabhyasparishad.com). या संकेतस्थळावर परिषदेची घटना, पदाधिकारी, कार्यक्रमांची छायाचित्रे, 'भाषा आणि जीवन'चे अंक, सभासदवर्गणी इत्यादी माहिती उपलब्ध आहे. सभासदांनी या संकेतस्थळावरील मजकुराचे परिशीलन करावे, आपला अभिप्राय कळवावा आणि सूचनाही कराव्यात.\n(३) मराठी अभ्यास परिषदेच्या आजीव सदस्यांनी तसेच वर्गणीदारांनी आपला e mailचा पत्ता कृपया कळवावा. त्यामुळे आपल्याशी संपर्क साधणे सुलभ होईल.\nपुढील विषयासंबंधीचे लेखन 'भाषा आणि जीवन'ला हवे आहे :\nमराठी, अन्य देशीविदेशी भाषा, भाषांची तुलना (शब्दघटना, रचनावैशिष्ट्ये, इ०), भाषाविज्ञान, भाषांतर, शैली (व्यवहारातील व साहित्यातील)...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/bigg-boss-season-15-thos-celebrity-contestant-name-rumores-read-in-marathi-mhad-605256.html", "date_download": "2021-12-05T07:43:25Z", "digest": "sha1:KBXCBCND6DK7JZEMRQV7KBDUQMOOCVH4", "length": 7942, "nlines": 87, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Bigg Boss 15: तारक मेहताची सोनूचं नव्हे तर हा अभिनेतासुद्धा झळकणार BB 15 मध्ये? – News18 लोकमत", "raw_content": "\nBigg Boss 15: तारक मेहताची सोनूचं नव्हे तर हा अभिनेतासुद्धा झळकणार BB 15 मध्ये\nBigg Boss 15: तारक मेहताची सोनूचं नव्हे तर हा अभिनेतासुद्धा झळकणार BB 15 मध्ये\n'बिग बॉस OTT' नंतर नुकताच 'बिग बॉस 15' (Bigg Boss 15) चे प्रोमो सर्वत्र झळकत आहेत. प्रेक्षकांना मोठ्या आतुरतेने सीजन 15 ची प्रतीक्षा लागली आहे.\nमुंबई, 16 सप्टेंबर- 'बिग बॉस OTT' नंतर नुकताच 'बिग बॉस 15' (Bigg Boss 15) चे प्रोमो सर्वत्र झळकत आहेत. प्रेक्षकांना मोठ्या आतुरतेने सीजन 15 ची प्रतीक्षा लागली आहे. सलमानने यावेळी जंगल थीम असणार याचा थोडासा अंदाज दिला आहे. त्यामुळे चाहते खूपच उत्सुक झाले आहेत. मात्र सीजन 15 मध्ये कोणते कलाकार स्पर्धक म्हणून येणार याची उत्सुकता अजूनही ताणून राहिली आहे. तत्पूर्वी काही कलाकारांच्या नावाच्या मोठ्या चर्व्ह सुरु आहेत.\nसध्या सोशल मीडियावर दोन नावांची जोरदार चर्चा सुरु आहे. हे दोन्ही प्रसिद्ध कलाकार बिग बॉस 15 मध्ये झळकू शकतात असं म्हटलं जात आहे. यातील पहिलं नाव आहे अभिनेत्री निधी भानुशाली. 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या प्रचंड लोकप्रिय मालिकेत भिडे गुरुजीची कन्या अर्थातच सोनू होय. सोनूने तारक मेहता मालिकेतून प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. यामध्ये तिची पहिली सोनू झील मेहताच्या जागी वर्णी लागली होती. काही वर्षे मालिकेत काम केल्यांनतर शिक्षणासाठी निधीने हि प्रसिद्ध मालिका सोडली होती. (हे वाचा:Bigg Boss मराठी' सीजन 3 मध्ये हे प्रसिद्ध कलाकार असणार स्पर्धक ) मात्र चाहते आजही निधीला सोनू या नावानेच ओळखतात. निधी सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह असते. ती सतत आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करून चाहत्यांना आपले अपडेट्स देत असते. निधी सध्या खूपच हॉट आणि बोल्ड झाली आहे. सतत आपल्या बोल्ड लुकने सोशल मीडियाचं तापमान वाढवत असते. निधीच्या बोल्डनेसची नेहमीच सोशल मीडियावर चर्चा असते, (हे वाचा:या थीमवर आधारित आहे 'Bigg Boss Marathi'चं नवं घर; नवी अपडेट आली समोर) मात्र सध्या निधी एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे. हे कारण म्हणजे बिग बॉस होय. 'बिग बॉस 15' साठी निधी भानुशालीला अप्रोच केल्याचं म्हटलं जात आहे. जर असं झालं तर शोमध्ये बोल्डनेसचा तडक लागणार हे नक्की.\nतर दुसरीकडे टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेता रोनित रॉयच्या नावाचीसुद्धा जोरदार चर्चा सुरु आहे. रोनितने अनेक मालिका आणि चित्रपटातून आपली एक खास ओळख निर्माण केली आहे. 'अदालत'या शोमधून त�� आपल्या भेटीला येत असतो. त्यामुळे रोनितचा चाहता वर्ग मोठा आहे. रोनित जर बिग बॉस 15 मध्ये झळकला तर त्याच्या चाहत्यांसाठी नक्कीच मेजवानी असणार आहे.मात्र याबद्दल अजून कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.\nBigg Boss 15: तारक मेहताची सोनूचं नव्हे तर हा अभिनेतासुद्धा झळकणार BB 15 मध्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/amruta-fadnavis-reaction-tweet-on-nawab-malik-allegations-mhpv-625551.html", "date_download": "2021-12-05T08:29:04Z", "digest": "sha1:FUTIATMZ44C256EBD5CDIBYO7YUU56ZN", "length": 9044, "nlines": 84, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अमृता फडणवीसांचा नवाब मलिकांवर निशाणा, आरोपांवर Tweet करुन दिलं उत्तर – News18 लोकमत", "raw_content": "\nअमृता फडणवीसांचा नवाब मलिकांवर निशाणा, आरोपांवर Tweet करुन दिलं उत्तर\nअमृता फडणवीसांचा नवाब मलिकांवर निशाणा, आरोपांवर Tweet करुन दिलं उत्तर\nखळबळजनक आरोपांवर अमृता फडणवीस यांनी नवाब मलिकांना उत्तर दिलं आहे.\nमुंबई, 01 ऑक्टोबर: राष्ट्रवादी काँग्रेसचे (Ncp Leader) नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे ड्रग्ज पेडलेरसोबत संबंध असल्याचा आरोप केला. तसंच त्यांनी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्यासोबत ड्रग्ज पेडलरचा फोटो ट्विट केला. या सर्व खळबळजनक आरोपांवर अमृता फडणवीस यांनी नवाब मलिकांना उत्तर दिलं आहे. ट्विट (Tweet) करुन अमृता फडणवीस यांनी मलिकांवर निशाणा साधला आहे. चोराच्या उलट्या बोंबा का असतात बुवा कारण विनाशकाले विपरीत बुद्धी असते कारण विनाशकाले विपरीत बुद्धी असते , असं म्हणत अमृता यांनी ट्विट करुन आपली प्रतिक्रिया दिली आहे.\nचोराच्या उल्ट्या बोंबा का असतात बुवा कारण *विनाशकाले विपरीत बुद्धी* असते \nनवाब मलिकांचे आरोप देवेंद्र फडणवीस आणि जयदीप राणाचे जवळचे संबंध आहेत, असा दावा नवाब मलिकांनी केला. जयदीप राणाचा फोटो नवाब मलिक यांनी ट्वीट केला. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी (Amruta Fadnavis) नदी स्वच्छता मोहीमेविषयी गाणं केलं होतं. त्या गाण्याचा फायनान्स हेड जयदीप राणा (Jaideep Rana) आहे. नदी संरक्षणासाठीचं हे गाणं होतं. या व्हिडीओमध्ये देवेंद्र फडणवीसही आणि सुधीर मुनगंटीवार झळकले होते. याच गाण्याचा फायनान्सर हा जयदीप राणा होता, असं नवाब मलिकांनी म्हटलं. देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावरुन सगळा ड्रग्जचे खेळे सुरु असल्याचा खळबळजनक आरोपही नवाब मलिकांनी केला. नीरज गुंडे नामक व्यक��तीचं नाव घेत ते देवेंद्र फडणवीसांच्या काळातील 'वाझे' होते, असा आरोपही नवाब मलिकांनी केला. हेही वाचा- मुंबईत 18 मजली इमारतीची कोसळली लिफ्ट, 5 जण जखमी देवेंद्र फडणवीस यांचं मलिकांच्या आरोपांवर उत्तर दिवाळीच्या सुरुवातीला लवंगी फटाका वाजून खूप आवाज झाल्याचा आव मलिक आणतात, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. जाणीवपूर्वक माझ्या पत्नीचा फोटो पोस्ट केला असल्याचा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. रिव्हर मार्चच्या 4 वर्षांच्या मोहिमेदरम्यान शूटींगवेळी हे फोटो काढले आहेत. जाणीवपूर्वक माझ्या पत्नीचा फोटो पोस्ट केला, असल्याचं फडणवीस म्हणालेत. रिव्हर मार्चकडून या बाबतीत स्पष्टीकरण दिलं आहे. नवाब मलिक यांचे जावई ड्रग्ज प्रकरणात अडकले त्यामुळे त्याची पूर्ण पार्टी ड्रग्ज माफिया म्हणायची का, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. हेही वाचा- T20 World Cup: टीम मॅनेजमेंटचा रोहित शर्मावर विश्वास नाही गावसकरांचा खळबळजनक दावा तसंच दिवाळीनंतर मी बॅाम्ब फोडेल असा इशारा ही देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. मी काचेच्या घरात राहत नाही. त्यांनी सुरुवात केली आहे. नवाब मलिक यांनी लवंगी फटाका वाजवलाय मी दिवाळीनंतर बॅाम्ब फोडेल, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन दिवाळीनंतर स्पष्ट करेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रमुख शरद पवार यांना नवाब मलिक यांचे ड्रग्ज कनेक्शन दाखवेल, असंही फडणवीस म्हणालेत.\nअमृता फडणवीसांचा नवाब मलिकांवर निशाणा, आरोपांवर Tweet करुन दिलं उत्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.newsdanka.com/vishesh/authors-who-return-their-awards-are-in-confused-mind/36000/", "date_download": "2021-12-05T07:57:01Z", "digest": "sha1:SWOKYFDCJTYA6WRUTAKHT7VELNVJXFMW", "length": 10027, "nlines": 136, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Authors Who Return Their Awards Are In Confused Mind", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरविशेष‘सरकारचा निषेध म्हणून पुरस्कार परत करणाऱ्यांचा तात्त्विक गोंधळ’\n‘सरकारचा निषेध म्हणून पुरस्कार परत करणाऱ्यांचा तात्त्विक गोंधळ’\nव्हायला हवी पवारांच्या जातवादी राजकारणाची चर्चा\nजावेद अख्तर हा कुंपणावरचा कावळा\nआझाद मैदानात रडत होती मराठी अस्मिता…\nलेखिका मंगला आठलेकर यांचे मत\nअर्ज करून मिळविलेले पुरस्कार हे अभिव्यक्ती स्वा���ंत्र्याचा प्रश्न आला की, सरकारचा निषेध म्हणून परत करणारे साहित्यिक खूपच तात्विक गोंधळ घालतात, असे मत ज्येष्ठ लेखिका मंगला आठलेकर यांनी व्यक्त केले.\nमहाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या.\nपुरस्कारवापसी हे याचे उदाहरण आहे. पुरस्कार परत करायचे असतील तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा बेंबीच्या देठापासून पाठपुरावा करणाऱ्या लेखकांनी मुळात आपले स्वातंत्र्य पुरस्काराच्या मोहात सरकारकडे गहाणच का टाकावे असा परखड सवालही त्यांनी यावेळी केला.\nसंस्थेच्या पुरस्कार समितीने अनेक पुस्तकांतून निवडलेल्या पुस्तकाला दिला जाणारा पुरस्कार हा खऱ्या अर्थाने लेखकाचा सन्मान करतो. याच्या अगदी विरुद्ध म्हणजे लाख रकमेचे राज्य सरकारचे पुरस्कार दाराशी चालत येत नाहीत. ध्यानीमनी नसताना ते असे सहज मिळत नाहीत, तर मिळवावे लागतात आणि त्यासाठी लेखकाला अर्ज करावा लागतो. खरंतर एखाद्या नोकरीसाठी किंवा आर्थिक मदतीसाठी फारतर सरकारी कोटय़ातून घर मिळावे याकरता अर्ज करावा लागणे इतपत ठीक आहे. परंतु आपण लिहिलेल्या पुस्तकाचा सन्मान व्हावा म्हणूनही साहित्यिकांनी अर्ज का करायचा असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.\nहिंदू-मराठी अधिकाऱ्याविरोधात षडयंत्र रचले जात असताना मुख्यमंत्री महोदय आपण गप्प का\nआता नवीन प्रशिक्षकपदी द्रविडची नियुक्ती निश्चित\n२४ वर्षांची महिला बनली २१ मुलांची आई\nनवाब मालिकांविरोधात फौजदारी गुन्हा\nआठलेकर म्हणाल्या, परिषदेच्या पुरस्कारांचे विशेष हे की, मूळात हा पुरस्कार मिळण्यासाठी अर्ज करावा लागत नाही. तसेच या पुरस्काराच्या निमित्ताने मिळणाऱ्या रकमेचा आकडा लाखाच्या घरातही नसतो. परंतु राजकारण्यांनी कधी मिरवण्यापलीकडे साहित्यात फारसा रस घेतला नाही असे परखड मत आठलेकर यांनी नुकतेच व्यक्त केले.\nपूर्वीचा लेखमोदी सरकार या १३ विमानतळांचे खासगीकरण करणार\nआणि मागील लेखआसाममध्ये फटाक्यांवरील बंदी उठवणार\nदहशतवादी समजून गोळीबार, ११ मजूर ठार\nभारतीय लष्करी अधिकारी पाकिस्तानी हॅकर्सचे लक्ष्य\nराज्यात सापडला ओमिक्रोनचा पहिला रुग्ण\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल प���्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nदहशतवादी समजून गोळीबार, ११ मजूर ठार\nभारतीय लष्करी अधिकारी पाकिस्तानी हॅकर्सचे लक्ष्य\nराज्यात सापडला ओमिक्रोनचा पहिला रुग्ण\nराममंदिर आंदोलनामुळे देशाचे भाग्य बदलले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://maparishad.com/node/101", "date_download": "2021-12-05T09:10:36Z", "digest": "sha1:CDKEVSMI7KEKQTHXVWHY3X7YRJS5ZIT2", "length": 8748, "nlines": 44, "source_domain": "maparishad.com", "title": "मुरुडची भाषा | मराठी अभ्यास परिषद", "raw_content": "\nHome » मुरुडची भाषा\nनावाचा उच्चार विशेषणाने करणे हा आणखी एक इथला विशेष आहे. हे विशेषण त्या माणसाच्या विशिष्ट कृतीवरून किंवा त्यांच्या घराण्यात घडलेल्या एखाद्या गोष्टीवरून दिले जाते. उदाहरणार्थ, एखाद्या नाटकाची अति हौस असलेल्या एखाद्या दत्तात्रय नावाच्या माणासला 'नाटकी दत्तू' म्हणून ओळखले जाते. नारळांचा मोठा व्यापारी असलेल्या कुणा मधू नावाच्या माणसाला 'नारळी मधू' म्हटले जाते. विवाहित स्त्रीचा उल्लेख तर तिच्या नवर्‍याच्याच नावाने होतो. म्हणजे नवर्‍याचे नाव 'शिवराम' असेल, तर पत्नीला 'शिवरामी' म्हणतात.\nमाझ्या गावकर्‍यांची भाषा अगदी रोखठोक. ते बोलताना तोंडाऐवजी नाकाचा वापर करतात की काय, असे ऐकणार्‍याला वाटेल.\nबरेचसे शब्द त्यांनी मोडून घेऊन मुखात बसविलेले आहेत म्हणजे घ्यायचं, द्यायचं, करायचं असे म्हणायचं असेल, तर घैचं, दैचं, कराचं असे बोलतात.\nसरळ नावाने कुणी हाक मारत नाही. मारली, तर ऐकणाराही 'ओ' देत नाही सीतारामला 'शित्या', परशुरामला 'पर्शा' पुकारले, तरच त्यांच्या कानात शिरते\nनावाचा उच्चार विशेषणाने करणे हा आणखी एक इथला विशेष आहे. हे विशेषण त्या माणसाच्या विशिष्ट कृतीवरून किंवा त्यांच्या घराण्यात घडलेल्या एखाद्या गोष्टीवरून दिले जाते. उदाहरणार्थ, एखाद्या नाटकाची अति हौस असलेल्या एखाद्या दत्तात्रय नावाच्या माणासला 'नाटकी दत्तू' म्हणून ओळखले जाते. नारळांचा मोठा व्यापारी असलेल्या कुणा मधू नावाच्या माणसाला 'नारळी मधू' म्हटले जाते. विवाहित स्त्रीचा उल्लेख तर तिच्या नवर्‍याच्याच नावाने होतो. म्हणजे नवर्‍याचे नाव 'शिवराम' असेल, तर पत्नीला 'शिवरामी' म्हणतात.\nएखाद्या घरी स्वत: पैसे देऊन राहिलेल्या म्हणजे 'पेईंग गेस्ट' माणसाला चक्क 'पोषण्या' म्हणून ओळखतात.\nदेवळामधील देवा��ा उल्लेख त्याच्या नावाने न करता फक्त 'श्री' म्हटले जाते. 'श्रीच्या देवळात', 'श्रीला अर्पण', 'श्रीच्या आशीर्वादाने' असे उल्लेख येतात.\nअसे जवळपास प्रत्येक व्यक्तीला मूळ नावापेक्षा इतर नावानेच गावात अधिक ओळखले जाते.\nदिवसभरात तोंडातून एकही शिवी गेली नाही, तर तो निश्चितच या गावचा नव्हे\nशिव्यांच्या वापराने सांगायची गोष्ट व्यवस्थित ठसविली जाते, असा दृढ समज असावा अगदी प्रेमाने सांगितलेल्या गोष्टीतही शिवी येणारच अगदी प्रेमाने सांगितलेल्या गोष्टीतही शिवी येणारच लोकांच्या तोंडून येणार्‍या म्हणी खास लक्ष द्याव्या अशा आहेत. त्यांतल्या काही वानगीदाखल अर्थासह पाहू या-\n'बोडकीला न्हाव्याची लाज कशाला' - पतिनिधनानंतर केशवपन केलेली स्त्री म्हणजे बोडकी. थोडक्यात ताकाला जाऊन गाडगे लपविणे अशा अर्थी.\nबेत बाजीरावाचे प्रकाश सनकडयांचे - हाती काहीच नाही पण स्वप्नं मात्र भली मोठी रंगवायची.\nसनकड्या म्हणजे काटक्या-कुटक्या. पूर्वी अगदी गरीब कुटुंबांच्या घरात त्या पेटवून उजेडाची गरज कशीतरी भागली जायची.\n'भट सांगेल, ती आमुश्या (अमावस्या) न्हावी ठेवील त्या मिशा, राजा दाखवील ती दिशा' - एखादी गोष्ट अगदी अपरिहार्यपणे स्वीकारावी लागणे अशा अर्थी.\n'चौघात मरण लग्नासमान' - सगळ्यांच्या बरोबरीने दु:ख आले, तरी आनंदासारखे मानणे.\nया म्हणीला जोडून दुसरी एक म्हण प्रचलित आहे, ती अशी\n'मेहुणीच्या लग्नात जावई कस्पटासमान' - मेहुणीच्या लग्नाच्या वेळी दुसर्‍या जावयाचे स्वागत करायला सासुरवाडी उत्सुक असते. त्या गडबडीत मोठ्या जावयाकडे फारसे लक्ष दिले जात नाही. थोडक्यात, जुलुमाचा रामराम.\n'मांडीखाली आरी, चांभार पोरांना मारी' - म्हणजे काखेत कळसा गावाला वळसा.\nआरी हे चर्मकामातले हत्यार आहे.\n(प्रेषक : राम पटवर्धन)\nपुढील विषयासंबंधीचे लेखन 'भाषा आणि जीवन'ला हवे आहे :\nमराठी, अन्य देशीविदेशी भाषा, भाषांची तुलना (शब्दघटना, रचनावैशिष्ट्ये, इ०), भाषाविज्ञान, भाषांतर, शैली (व्यवहारातील व साहित्यातील)...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/pm-narendra-modi-lays-foundation-stone-of-noida-international-airport/", "date_download": "2021-12-05T08:17:03Z", "digest": "sha1:JRHH3JCYEZDZ22XQKFJFMQL3456AY25X", "length": 8329, "nlines": 77, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "‘डबल इंजिन’ सरकारमुळे उत्तर प्रदेशची ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर झाली- नरेंद्र मोदी", "raw_content": "\n‘…तर देश आणि पं��ाबचा ६ महिन्यात ६० वर्षाचा विकास होईल’, नवज्योत सिंग सिद्धूचा दावा\nओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात जमावबंदी लागू\nनागालँडमधील घटनेवरून राहुल गांधींचा केंद्र सरकारला संतप्त सवाल; म्हणाले..\nखुंटा बळकट करण्यासाठीच गुजरातच्या मुख्यमंत्री महाराष्ट्रात-संजय राऊत\nभारतातील १८ वर्षांवरील ५० टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण- मनसुख मंडाविया\n५० टक्के लसीकरण मोदी सरकारचे मोठे यश-नारायण राणे\n‘डबल इंजिन’ सरकारमुळे उत्तर प्रदेशची ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर झाली- नरेंद्र मोदी\n‘डबल इंजिन’ सरकारमुळे उत्तर प्रदेशची ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर झाली- नरेंद्र मोदी\nउत्तर प्रदेश: भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या ‘डबल इंजिन’ (‘Double Engine’)सरकारने उत्तर प्रदेशचा विकास केला असून आता उत्तर प्रदेश केवळ राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण करत आहे. अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)यांनी जेवर येथील नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पायाभरणी कार्यक्रमात दिली आहे.\nकेंद्र आणि उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh)या पूर्वीच्या सरकारने या राज्याला हीन वागणूक देऊन तेथील जनतेला अंधारात ठेवले. केवळ आश्वासने दिल्याने उत्तर प्रदेश विकासापासून वंचित राहिला असल्याचे म्हणत त्यांनी विरोधी पक्षावर टीका केली आहे.\nसबका साथ-सबका विकास, सबका विश्वास-सबका प्रयास, हमारा मंत्र है… pic.twitter.com/C3GlsP2f7l\nदरम्यान नोएडा (Noida international airport)आंतरराष्ट्रीय विमानतळ २०२४ पर्यंत पूर्ण होणार असून ते उत्तर भारताचे व्यापारी प्रवेशद्वार असणार असल्याचे मोदींनी म्हटले आहे. उत्तर प्रदेशातील पायाभूत सुविधा या आमच्यासाठी केवळ राजकारण नसून ते राष्ट्रीय धोरण आहे. कोणत्या प्रकल्पाची रखडपट्टी होणार नाही आणि ते अपूर्ण राहणार नाही याकडे केंद्र सरकारचे लक्ष राहणार असल्याची ग्वाहीही पंतप्रधान मोदींनी दिली आहे. ‘सबका साथ- सबका विकास, सबका विश्वास- सबका प्रयास’ असा नारा यावेळी मोदींनी दिला आहे.\nकनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारताचा कॅनडावर १३-१ ने विजय\nभारत-न्यूझीलंड कसोटी मालिका : भारताची समाधानकारक धावसंख्या\nइंडोनेशिया खुली बॅडमिंटन स्पर्धेत सिंधू, साईप्रणीत उपांत्यपूर्व फेरीत\nमागील सात वर्षांत झालेली इंधनाची जबर दरवाढ हेच महागाईच्या भरा��ीचे मुख्य कारण- संजय राऊत\n‘अब की बार मोदी सरकार’ची आठवण करून देत शिवसेनेचा हल्लाबोल\n‘…तर देश आणि पंजाबचा ६ महिन्यात ६० वर्षाचा विकास होईल’, नवज्योत सिंग सिद्धूचा दावा\nओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात जमावबंदी लागू\nनागालँडमधील घटनेवरून राहुल गांधींचा केंद्र सरकारला संतप्त सवाल; म्हणाले..\n‘…तर देश आणि पंजाबचा ६ महिन्यात ६० वर्षाचा विकास होईल’, नवज्योत सिंग सिद्धूचा दावा\nओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात जमावबंदी लागू\nनागालँडमधील घटनेवरून राहुल गांधींचा केंद्र सरकारला संतप्त सवाल; म्हणाले..\nखुंटा बळकट करण्यासाठीच गुजरातच्या मुख्यमंत्री महाराष्ट्रात-संजय राऊत\nभारतातील १८ वर्षांवरील ५० टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण- मनसुख मंडाविया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.popxo.com/article/my-story-and-we-fall-in-love-again-in-marathi/", "date_download": "2021-12-05T08:34:10Z", "digest": "sha1:RGWKN2RNZYMK2K7OMNY2UQNIBVNVBTKC", "length": 8385, "nlines": 26, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "My Story: इतक्या वर्षांनी जुळून आल्या तिच्या रेशीमगाठी", "raw_content": "\nMy Story : …आणि पुन्हा जुळून आल्या रेशीमगाठी\nप्रेमात मन दुखावलं गेलं तर त्याचा त्रास हा अधिक होतो. असचं काहीसं झालं की त्याचा त्रास अधिक होऊ लागतं. त्यातचं जर लग्न जुळलं असेल आणि ते मोडलं तर त्याचं दु:ख हे अधिक होऊ लागतं. पण तुमचं तेच प्रेम जेव्हा पुन्हा एकदा तुमच्यासमोर येतं आणि पुन्हा तुम्ही प्रेमात पडता त्यावेळी होणारा आनंद हा देखील वेगळा असतो. निशाला तिच्या आयुष्यात अशी वेळ पुन्हा येईल असे कधीच वाटले नव्हते. आवडीच्या व्यक्तीशी विवाह मोडल्यानंतर आता पुढे काय असा प्रश्न तिला पडला होता. पण तिच्या आयुष्यात एक बुमरँग यावं तसा तो परत आला आणि तिला जे वाटलं नव्हतं ते पुन्हा झालं. देव स्वर्गात एखादी गाठ मारतो ती अगदी फिक्स असते असेच यावरुन दिसत.\nतुम्ही तुमच्या जोडीदारासाठी केवळ पर्याय नाही ना…ओळखा संकेत\nसाधारण पाच वर्षांपूर्वी निशाचा विवाह ठरला. खूप प्रयत्न करुन तिला आशिषसारखा एक परफेक्ट पार्टनर मिळाला. तिच्यासाठी अगदी काहीही करेल असा त्याचा स्वभाव होता. त्यामुळे ती मनोमन खूपच खुश होती. घरातील सगळ्यांनाही आनंद झाला. कारण लग्न ठरले ही सगळ्यांसाठी खूप मोठी गोष्ट होती. इतक्या वर्षांच्या प्रतिक्षेनंतर निशाने लग्��ाला मनपसंत जोडीदारासोबत लग्न करण्याचा होकार दिला होता. पण या गोड क्षणाला नजर लागावी असा प्रसंग घडला. एकीकडे लग्नाची सगळी तयारी सुरु होती. साड्यांची खरेदी, हॉलचे बुकींग, घरातील पाहुण्यांची यादी असे सगळे काही सुरु असतानाच मुलाच्या वाढत्या अपेक्षांमुळे निशाच्या घरातल्यांना त्रास होत होता. पण निशाला आवडत्या मुलासोबतच वरायचे असे ठरवल्यामुळे त्यांनीही आशिषच्या आणि त्यांच्या घरातल्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. दिवसेंदिवस आशिषच्या मागण्या वाढत होत्या. पण याची कानोकान खबर निशाला नव्हती.\nपावसाळ्यात करा अशी रोमँटिक डेट, जोडीदाराला करा आनंदी\nपण अचानक घरात थोडी कुरकुर होऊ लागली.निशाच्या भावाने निशाला सगळं काही खरे सांगून टाकायचे ठरवले. कारण आता पाणी डोक्यावरुन जात होतं. आशिषचे हे वागणे त्यालाही पटले नव्हते. आशिषच्या पालकांचे आशिषवर असलेले प्रेम हे अगदी खरेखुरे असले तरी निशाच्या पालकांना निशा अजिबात जड झालेली नव्हती. त्यामुळे निशाच्या कानावर ही गोष्ट जाऊ नये आणि त्यांचे लग्न मोडू नये असेच त्यांनाही वाटत होते. पण जे व्हायचं नव्हतं तेच झालं निशाला या सगळ्या गोष्टी कळल्या आणि लग्न मोडलं. घरातील कोणालाही दुखावून तिला हे लग्न मुळीच करायचं नव्हतं. त्यामुळे तिनेही मनाविरुद्ध निर्णय घेऊन लग्न मोडलं.\nपण म्हणतात ना आयुष्यात जे लिहिलेलं असतं तेच कायम होतं. अगदी तसंच झालं कारण लग्न मोडून दोन वर्ष झाल्यानंतर पुन्हा एकदा निशाच्या आयुष्यात आशिष आला. मधल्या वर्षात या दोघांचा एकमेकांशी कोणत्याही प्रकारचा संपर्क नव्हता. त्यांचे एकमेकांशी काहीही बोलणे झाले नव्हते. पण अचानक पुन्हा एकदा त्यांची भेट झाली ती देखील एका मॉलमध्ये. एकमेकांना समोर पाहून त्यांना रडूच कोसळले असते. पण त्यांनी एकमेकांना बघून न पाहिल्यासारखे केले. पण एकमेकांकडे न पाहता राहणेही कठीण झाले होते. शेवटी त्यांनी एकमेकांशी बोलण्याचा प्रयत्न केला. एकमेकांशी बोलल्यानंतर त्यांना अजूनही ते प्रेम तसेच आहे याची जाणीव झाली. आशिषला आपली चूक कळली होती. इतक्या वर्षात तिला निशाशिवाय कोणीही आवडली नाही. त्यामुळे त्याने माफी मागत सगळ्यांसमोर तिला पुन्हा एकदा प्रपोझ केले. आणि मग काय पुन्हा एकदा लगीनघाई सुरु झाली. त्यांचे लग्न अगदी सुखात पार पडले.\nवैवाहिक जीवनात सुखी राहायचं असेल तर, करू नका या ‘7’ चुका", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/607855", "date_download": "2021-12-05T08:38:52Z", "digest": "sha1:QIEAYFV33ZPGQ5YM7TL62WZAAVNZYZ3S", "length": 2861, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"सेंट लुसिया\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"सेंट लुसिया\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२१:१०, २५ सप्टेंबर २०१० ची आवृत्ती\n८ बाइट्सची भर घातली , ११ वर्षांपूर्वी\nसांगकाम्याने बदलले: it:Santa Lucia (stato)\n२३:२५, २६ जून २०१० ची आवृत्ती (संपादन)\nVolkovBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने बदलले: qu:Santa Lusiya wat'a)\n२१:१०, २५ सप्टेंबर २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nVolkovBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने बदलले: it:Santa Lucia (stato))\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://maparishad.com/node/102", "date_download": "2021-12-05T09:11:11Z", "digest": "sha1:VSAD4ICQWQMPAR72PR4Y7DK4RV72H45T", "length": 10405, "nlines": 33, "source_domain": "maparishad.com", "title": "वि०भि० कोलते आणि मराठी विद्यापीठ | मराठी अभ्यास परिषद", "raw_content": "\nHome » वि०भि० कोलते आणि मराठी विद्यापीठ\nवि०भि० कोलते आणि मराठी विद्यापीठ\nमराठी विद्यापीठाची संकल्पना हिरिरीने प्रथम मांडली ती डॉ० वि०भि० भाऊसाहेब कोलते यांनीच. तीही सहा दशकांपूर्वी. डॉ० कोलते १९६४मध्ये विदर्भ महाविद्यालय, अमरावती येथे प्राचार्य म्हणून आले, त्या वेळी मी त्या महाविद्यालयात त्यांचा प्रशासनिक सहायक (प्रबंधक) होतो. डॉ० कोलते यांचे महाविद्यालय प्रशासन मराठी अभिमुख करण्याचे सर्व प्रयत्न मी जवळून पाहिलेत आणि या त्यांच्या मोहिमेत मी शिलेदाराची भूमिका बजावली, याचा मला अभिमान वाटतो. स्वतंत्र 'मराठी विद्यापीठ' या आपल्या संपादकीयावरील डॉ० वि०बा० प्रभुदेसाई यांचा प्रतिसाद वाचला. (भाषा आणि जीवन, हिवाळा २०१०)\nमराठी विद्यापीठाची संकल्पना हिरिरीने प्रथम मांडली ती डॉ० वि०भि० भाऊसाहेब कोलते यांनीच. तीही सहा दशकांपूर्वी. डॉ० कोलते १९६४मध्ये विदर्भ महाविद्यालय, अमरावती येथे प्राचार्य म्हणून आले, त्या वेळी मी त्या महाविद्यालयात त्यांचा प्रशासनिक सहायक (प्रबंधक) होतो. डॉ० कोलते यांचे महाविद्यालय प्रशासन मराठी अभिमुख करण्याचे सर्व प्रयत्न मी जवळून पाहिलेत आणि या त्यांच्या मोहिमेत मी शिलेदाराची भूमिका बज���वली, याचा मला अभिमान वाटतो. १९६६मध्ये नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी हिरिरीने विद्यापीठाच्या प्रशासनात मराठीचा वापर सुरू केला. नागपूर विद्यापीठाचा नवा परिसर विकसित झाला, तोही त्यांच्याच कारकिर्दीत. महाराष्ट्र विद्यापीठ ग्रंथनिर्मिती मंडळाचे कामही याच काळात त्यांनी प्रा० वामनराव चोरघडे यांच्याकडे सापवले. शास्त्रीय व तांत्रिक विषयांवरील अनेक ग्रंथ त्या कालखंडात या ग्रंथनिर्मिती मंडळाने तज्ज्ञ प्राध्यापकांकडून लिहून घेतले व प्रकाशित केले. डॉ० भाऊसाहेब कोलते यांच्या संपर्कात आलेले प्राध्यापक मराठी माध्यमाचा आग्रह धरीत. परंतु अन्य प्राध्यापकांनी मात्र मराठी माध्यमाचा आग्रह धरला नाही. आम्हांला आमचे विषय मराठी माध्यमातून शिकवणे जड जाते. आम्हांला निवृत्त होऊ द्या आणि मग मराठी माध्यम सुरू करा. ह्या अशा प्राध्यापकांच्या कदुष्म (ल्युकवॉर्म) वृत्तीमुळे विद्यापीठ स्तरावरील शास्त्रीय विषयांच्या बाबतीत मराठी माध्यमाचा प्रश्न पुढे बारगळला आणि महाविद्यालयांत मराठी माध्यम स्थिरावू शकले नाही. नंतरच्या कुलगुरूंनीही (महाराष्ट्रातील सर्वच विद्यापीठांच्या) हा प्रश्न तडीस नेला नाही. मराठी सिद्ध झालेल्या सर्वच ग्रंथांकडे प्राध्यापक व विद्यार्थी यांनी दुर्लक्ष केल्यामुळे हे सारे ग्रंथ महाराष्ट्र विद्यापीठ ग्रंथ निर्मिती मंडळाच्या कपाटांमध्ये व शासकीय मुद्रणालयाच्या गोदामांमध्ये राहिले. प्राध्यापकांपर्यंत व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेच नाहीत.\nडॉ० कोलते हे भाषा सल्लागार मंडळाचे १९६१पासून अगोदर सदस्य व नंतर अध्यक्ष होते. या मंडळाच्या मार्गदर्शनाखाली विविध शास्त्रीय व तांत्रिक विषयांचे कोश तज्ज्ञ प्राध्यापकांच्या सहभागाने भाषा संचालनालयाने गेल्या चाळीस वर्षांत प्रकाशित केले आहेत. या शैक्षणिक उपक्रमात मराठी विज्ञान परिषदेचाही बराच मोठा वाटा आहे. शास्त्रीय व तांत्रिक शब्दावली निर्मितीच्या आणि प्रसाराच्या कामात सुरुवातीपासूनच मराठी विज्ञान परिषद सहभागी होती.\nतिसांहून अधिक अशा शास्त्रीय परिभाषा कोषांचा उठाव महाविद्यालयांतून कमीच झाला, असे म्हणावे लागेल. कारण फारच थोडया परिभाषा कोषांच्या दुसर्‍या आवृत्त्या निघाल्या. पारिभाषिक शब्द हे वापरामुळे भाषेला स���ृद्धी आणतात. शक्य तेथे मानक पारिभाषिक शब्दांचा वापर विद्यार्थ्यांनी, प्राध्यापकांनी आणि जनतेने करणे हे भाषेच्या अभिवृद्धीसाठी नितांत आवश्यक आहे. तसा जाणीवपूर्वक प्रयत्न सर्वांनीच केला पाहिजे.\nमराठी विद्यापीठ संस्थापित झाल्यास सध्या मराठीसाठी काम करणारी जी शासकीय व निमशासकीय मंडळे आहेत ती, एका छत्राखाली येतील. त्यांच्या कार्यामध्ये समन्वय ठेवण्याचे काम सोपे होईल. स्वायत्तेमुळे मराठीचा विकास काळानुरूप वेगाने होईल. महाराष्ट्र वैभवाचे शिखर गाठू शकेल.\nजन० अरुणकुमार वैद्य मार्ग, वांद्रे रेक्लमेशन (प०) मुंबई 400 050\nपुढील विषयासंबंधीचे लेखन 'भाषा आणि जीवन'ला हवे आहे :\nमराठी, अन्य देशीविदेशी भाषा, भाषांची तुलना (शब्दघटना, रचनावैशिष्ट्ये, इ०), भाषाविज्ञान, भाषांतर, शैली (व्यवहारातील व साहित्यातील)...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/sanjay-shete/", "date_download": "2021-12-05T08:50:29Z", "digest": "sha1:T6CM2FCJZZMBMJYLH47YU3W64NHC4P2B", "length": 8133, "nlines": 145, "source_domain": "policenama.com", "title": "Sanjay Shete Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune Crime | पुणे-सोलापूर रोडवर प्रवाशांनी कॅबचालकाला धमकावून गाडी नेली चोरुन; चाकूचा…\nOmicron Covid Variant | पुण्यात परदेशातून आलेल्या व्यक्तीचा NIV कडून रिपोर्ट आला,…\n 45 वर्षाच्या महिलेवर जीव जडला म्हणून केलं तिच्या पोरीशी…\nPune Crime | प्रांत अधिकारी असल्याचे सांगून तिघांची 2 लाखाची फसवणूक\nपुणे / दिघी : पोलीसनामा ऑनलाइन - (Pune Crime) - प्रांत अधिकारी (provincial officer) असल्याची बतावणी करुन बँकांनी जप्त केलेल्या चारचाकी गाड्या घेऊन देतो असे सांगून तिघांची फसवणुक केल्याचा प्रकार दिघीमध्ये घडला आहे. आरीपीने तीन जणांची 2 लाख…\nUrfi Javed | उर्फी जावेदनं परिधान केला खुपच बोल्ड ड्रेस,…\nHarshaali Malhotra | ‘बजरंगी भाईजान’ मधल्या…\nAkshara Singh | समुद्र किनारी अक्षरा सिंहच्या अदा पाहून…\nSara Ali khan | बॉडीगार्डच्या ‘या’ कृत्यामुळं सारा अली खानला…\nShehnaaz Kaur Gill | सिद्धार्थच्या वाढदिवसाच्या काही दिवस…\nOmicron Covid Variant | 5 वर्षांपेक्षा लहान मुलांना टार्गेट…\nPune News | भारतातील पहिलीच घटना चक्क…\nOmicron Covid Variant | कोरोनाच्या तिसर्‍या लाटेबद्दल आरोग्य…\nAnti Corruption Bureau Pune | 1 लाखाची लाच मागणाऱ्या लाचखोर…\nPune Crime | पुणे-सोलापूर रोडवर प्रवाशांनी कॅबचालकाला…\nOmicron Covid Variant | पुण्यात परदेशातून आलेल्या व्यक्तीचा…\n 45 वर्षाच्या महिलेवर जीव जडला…\nInvestment Tips | करोडपती बनण्याचे अचूक 4 मंत्र,…\nIncome Tax Return File | 31 डिसेंबरपूर्वी उरकून घ्या…\nPune Crime | पुण्याच्या आंबेगावातील खून प्रकरणातील…\nACP Narayan Shiragavkar | सहाय्यक पोलिस आयुक्त नारायण…\nACP Gajanan Tompe | पुण्यातील कोथरूड विभागाचे सहाय्यक पोलिस…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nPune Crime | पुणे-सोलापूर रोडवर प्रवाशांनी कॅबचालकाला धमकावून गाडी नेली चोरुन;…\nKVP | ‘ही’ योजना शेतकर्‍यांसाठी अतिशय खास, यामध्ये थेट…\nBooster Dose | भारतात बूस्टर डोस मिळणार\nIPL 2022 | विराट कोहलीचा कॅप्टन होणार आयपीएलमधील ‘या’…\nPune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 90…\nPune Crime | पुण्यात PMPML बस आदळल्याने प्रवाशाच्या मणक्यात गॅप, बस चालकाविरुद्ध FIR\nPune Crime | एंजल ब्रोकिंग अ‍ॅपच्या सहाय्याने रक्कम दामदुप्पट करण्याच्या आमिषाने 34 लाखांची फसवणूक \nACP Narayan Shiragavkar | सहाय्यक पोलिस आयुक्त नारायण शिरगावकर यांची विश्रामबाग डिव्हीजनमध्ये नियुक्ती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.popxo.com/article/delicious-fasting-food-recipe-for-navaratri-in-marathi/", "date_download": "2021-12-05T09:07:49Z", "digest": "sha1:25PI6XN7DDPMDNSEJC2UTFIRQYL76DXL", "length": 13190, "nlines": 92, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "नवरात्रीसाठी खास उपवासाचे पदार्थ, यावर्षी चाखा वेगळी चव", "raw_content": "\nनवरात्रीसाठी खास उपवासाचे पदार्थ, यावर्षी चाखा वेगळी चव\nलवकरच नवरात्रीला सुरूवात होईल. काहीजण नवरात्रीत आवर्जून नवरात्री मराठी स्टेटस | Navratri Marathi Status शेअर करतात. तर अनेक जण या नऊ दिवसात भक्तीभावाने उपवास करतात. पण मग 9 दिवस उपाशी राहणं (Navaratri Fasting) शक्य नसतं आणि तेच तेच उपवासाचे पदार्थ तुम्हाला खायचे नसतील तर आम्ही तुमच्यासाठी यावर्षी नवरात्रीला काही खास वेगळे पर्याय आणले आहेत. तुम्ही जर उपवास करणार असाल तर तुम्ही आम्ही सांगितलेले हे पदार्थ नवरात्रीच्या उपवासाला करून नक्की खा. तुम्हाला जर नेहमीच्या साबुदाणा खिचडी, शेंगदाणे आमटी, वरीच्या भाताचा कंटाळा आला असेल तर तुम्ही हे पदार्थही करून पाहू शकता.\nराजगिरा आणि बटाट्याचे थालिपीठ\nराजगिरा आणि बटाटा हे दोन्ही उपवासातील ठरलेले पदार्थ. आपल्याला राजगिऱ्याची पुरी तर माहीत आहेच. पण तुम्ही आता राजगिरा आणि बटाटा या दोन्हीचा उपयोग करून थालिपीठही करून बघा.\nराजगिऱ्याचे 1 वाटी पीठ\n2 हिरव्या मिरच्या (तिखट तुमच्या आवडीप्रमाणे)\nउकडलेल्या बटाट्याची साले काढून ते कुस्करून घ्यावेत. त्यामध्ये राजगिऱ्याचे पीठ, हिरवी मिरची, मीठ, चिमूटभर साखर, थोडेसे तूप घालून मीठ व्यवस्थित मळून घ्यावे. त्यानंतर त्याने गोळे करावेत. बटर पेपरला तूप लावा आणि त्यावर हे थालिपीठाप्रमाणे थापा आणि मध्ये एक छिद्र पाडा. तवा मध्यम आचेवर ठेवावा. त्यावर तूप सोडावे आणि वरून थालिपीठ लावावे. मंद गॅसवर हे थालिपीठ खमंग भाजा. तयार झाल्यावर दही अथवा शेंगदाण्याच्या उपवासाच्या चटणीसह खायला द्या.\nसाबुदाण्याची खिचडी आपण नेहमीच खातो पण साबुदाण्याची इडली ऐकून थोडं वेगळं वाटलं ना पण हो तुम्ही घरच्या घरी हा वेगळा प्रकार उपवासासाठी करून पाहू शकता.\nपाव किलो वरीचे तांदूळ\nशेंगदाण्याचे कूट (हवे असल्यास)\nसाबुदाणे आणि वरीचे तांदूळ वेगवेगळे मिक्सरमधून वाटून घ्या. नंतर ते मिश्रण एकत्र करून त्यात दही, मीठ, जिरं घालून पाण्याने भिजवा. हे मिश्रण साधारण एक तास भिजू द्या. त्यानंतर इडली पात्राला तूप अथवा तेल लावा आणि त्यावर हे मिश्रण इडलीप्रमाणे घाला. पीठ भिजल्यावर तुम्ही त्यात अगदी पाव चमचा बेकिंग सोडा घाला. जेणेकरून इडली शिजताना ती फुलून येईल. नेहमीप्रमाणे इडली वाफवून घ्या आणि खोबऱ्याच्या उपासाच्या चटणीसह खायला द्या.\nरव्याच्या चविष्ट रेसिपी, पाहून तोंडालाही सुटेल पाणी (Rava Recipes In Marathi)\nआपण अनेक पराठे ऐकले आहेत पण भरवा पराठा ऐकला आहे का उपवासासाठी हा पराठा उत्तम आहे. याने पोट भरलेले राहते आणि दिवसभर शरीरात ऊर्जाही राहाते.\n2 चमचा ओले खोबरे\nआर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर,\nचिरलेल्या अथवा वाटून घेतलेल्या हिरव्या मिरच्या\nउकडलेले बटाटे सोलून किसून घ्या. त्यामध्ये राजगिरा पीठ आणि मीठ घालून मळून घ्या. मळताना तुपाचा हात घ्यावा आणि त्याचा व्यवस्थित गोळा करून घ्या. ओले खोबरे, हिरवी मिरची, मीठ, साखर, लिंबू रस हे एकत्र करून त्याचे सारण करून घ्या. पिठाचे गोळे करून घ्या. गोळा लाटताना राजगिरा पीठ वापरा. त्यानंतर छोटी पोळी लाटून त्यामध्ये नारळाचे सारण भरा. राजगिरा पिठावरच हा पराठा हलक्या हाताने लाटा अथवा हलक्या हाताने थापा. चिरा पडणार नाहीत याची काळजी घ्यावी. मंद तव्यावर तूप सोडून त्यावर खरपूस भाजून घ्यावा आणि दही अथ��ा चटणीबरोबर याचा आस्वाद घ्यावा.\nपरफेक्ट उकडीचे मोदक कसे बनवायचे, मराठीत रेसिपी\nशिंगाडा उपवासाला शिजवून खाल्ला जातो. मात्र त्याचा हलवादेखील तितकाच चविष्ट लागतो. याची रेसिपी जाणून घेऊया.\nएक वाटी शिंगाड्याचे पीठ\nमोठे 4 चमचे तूप\nएका पॅनमध्ये तूप ओता. तूप गरम झाल्यावर त्यात शिंगाडा पीठ घालून भाजून घ्या. रव्याच्या शिऱ्यासाठी रवा भाजतो त्याप्रमाणे भाजून घेणे. दुसऱ्या भांड्यात कोमट पाणी आणि साखर एकत्र करून ढवळून ठेवा. साखर विरघळू द्या. त्यानंतर भाजलेल्या पिठात गॅस चालू असतानाच हे पाणी गुठळ्या होणार नाही अशा पद्धतीने त्यात मिक्स करा आणि चमच्याने ढवळत राहा. पाच मिनिट्समध्ये हे मिश्रण घट्ट होऊन त्याला बाजूने तूप सुटू लागेल. मग गॅस बंद करून त्यात वेलची पावडर आणि कापलेले ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार मिक्स करा. हा हलवा पचायलाही हलका असतो.\nमहाशिवरात्रीनिमित्त ट्राय करा उपवासाच्या ‘या’ पौष्टिक रेसिपी\nउपवासाला जर दहीवडा मिळाला तर भारीच ना तुम्हीदेखील असा दहीवडा घरच्या घरी बनवू शकता. या नवरात्रीला हा प्रयोग नक्की करून पाहा.\nशिंगाडा पीठ 50 ग्रॅम\n1 चमचा काळी मिरी पावडर\nतळण्यासाठी तूप वा तेल\nबटाटे उकडून त्याची सालं काढून ते कुस्करून घ्या. त्यामध्ये शिंगाड्याचे पीठ, काळे मीठ, काळी मिरी पावडर, कोथिंबीर तुम्हाला हवं असल्यास, वाटलेली मिरचीही घालू शकता. हे घालून मिक्स करून घ्या. हे सारण बटाट्यामुळे थोडं चिकट होतं. त्यामुळे त्याचे गोळे करून ते तळताना पाण्याचा हात लावावा लागतो. कढईत तूप अथवा तेल तापवून हे वडे तळून घ्या. वडे गार झाल्यावर दह्यात बुडवा आणि खायला देताना कोथिंबीर आणि तिखट वरून घाला. तुम्हाला हवं असल्यास, दह्यात साखर घालून ती त्यामध्ये विरघळवून दही थोडं सैलसर करून ठेवा. हे अधिक चविष्ट लागते.\nतुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtrakesari.in/tag/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2021-12-05T07:47:26Z", "digest": "sha1:6UMK7JWLI36LJEWD732FX3S6ANKLBE3M", "length": 8420, "nlines": 148, "source_domain": "www.maharashtrakesari.in", "title": "माजी मुख्यमंत्री Archives - Maharashtra Kesari - Marathi News Website", "raw_content": "\nTop news • म��ाराष्ट्र • मुंबई\n“Mamata Banarjee यांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, बहीणच पाहुणचारास आल्याचं वाटलं”\n ‘या’ वयोगटातील लोकांना Omicron व्हायरसचा सर्वात जास्त धोका\nTop news • आरोग्य • कोरोना • देश\n“या महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येणार, दरदिवशी रुग्णांची संख्या 1.5 लाखांवर जाईल”\nTop news • महाराष्ट्र • मुंबई\n‘या’ चिल्लर शेअरने गुंतवणूकदारांना केलं मालामाल; लाखाचे झाले 66 लाख\n“Mamata Banarjee यांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, बहीणच पाहुणचारास आल्याचं वाटलं”\n ‘या’ वयोगटातील लोकांना Omicron व्हायरसचा सर्वात जास्त धोका\n“या महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येणार, दरदिवशी रुग्णांची संख्या 1.5 लाखांवर जाईल”\n‘या’ चिल्लर शेअरने गुंतवणूकदारांना केलं मालामाल; लाखाचे झाले 66 लाख\n“…तर राज्यात Lockdown करावं लागणार”\n“काँग्रेस सत्तेला लाथ मारून महाराष्ट्राला स्वाभिमान दाखवेल…”\nTop news • महाराष्ट्र • मुंबई\n“Mamata Banarjee यांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, बहीणच पाहुणचारास आल्याचं वाटलं”\n ‘या’ वयोगटातील लोकांना Omicron व्हायरसचा सर्वात जास्त धोका\nTop news • आरोग्य • कोरोना • देश\n“या महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येणार, दरदिवशी रुग्णांची संख्या 1.5 लाखांवर जाईल”\nTop news • महाराष्ट्र • मुंबई\n‘या’ चिल्लर शेअरने गुंतवणूकदारांना केलं मालामाल; लाखाचे झाले 66 लाख\nTop news • महाराष्ट्र • मुंबई\n“Mamata Banarjee यांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, बहीणच पाहुणचारास आल्याचं वाटलं”\n ‘या’ वयोगटातील लोकांना Omicron व्हायरसचा सर्वात जास्त धोका\nTop news • आरोग्य • कोरोना • देश\n“या महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येणार, दरदिवशी रुग्णांची संख्या 1.5 लाखांवर जाईल”\nTop news • महाराष्ट्र • मुंबई\n‘या’ चिल्लर शेअरने गुंतवणूकदारांना केलं मालामाल; लाखाचे झाले 66 लाख\nTag - माजी मुख्यमंत्री\nTop news • महाराष्ट्र • मुंबई\n“Mamata Banarjee यांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, बहीणच पाहुणचारास आल्याचं वाटलं”\nमहाराष्ट्र • Top news • पुणे\nमंत्री नवाब मलिक यांचा खळबळजनक दावा, म्हणाले…\nकाँग्रेसला ‘जोर का झटका’…; माजी मुख्यमंत्र्यांसह ‘इतक्या’ आमदारांचा पक्षाला रामराम\n“RSS शाखेत शिकण्यासारखं काही नाही, तिथे प्रशिक्षण घेणारे विधानसभेत ब्ल्यू फिल्म्स पाहतात”\nTop news • महाराष्ट्र • राजकारण\nदेवेंद्र फडणवीसांना दिलेला ‘तो’ शब्द अजितदादांनी पूर्ण करु��� दाखवला\nमुख्यमंत्र्यांनंतर आता विरोधी पक्ष नेत्यालाही झाली कोरोनाची लागण\nTop news • महाराष्ट्र\nनव्वदीपार केलेल्या महाराष्ट्राच्या ‘या’ माजी मुख्यमंत्र्यानी केली कोरोनावर मात\nलातूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात विलासरावांच्या बाजूला गोपीनाथरावांचं स्मारक उभारणार\nमाझं ट्विट नीट पाहा, मंदिराचं सोनं घ्या असं म्हटलंच नाही- पृथ्वीराज चव्हाण\n“कोरेगाव भीमा प्रकरणी देवेंद्र फडणवीसांची चौकशी करा”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.thosprahar.com/%F0%9F%85%B0%EF%B8%8Famalner-katta-corona-helped-three-dead-agricultural-workers-by-officers-employees/", "date_download": "2021-12-05T08:23:30Z", "digest": "sha1:LGHBCQJWVI3VS26S7J2RSF4CHC74KJ43", "length": 11943, "nlines": 105, "source_domain": "www.thosprahar.com", "title": "?️ अमळनेर कट्टा... कोरोनाने मृत तीन कृषी कर्मचाऱ्यांना अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केली मदत... - ThosPrahar News | Thos Nirbhid Marathi Batmya", "raw_content": "\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nवस्त्रहरणाच्या सीन शूटिंग नंतर ढसाढसा रडली द्रौपदी..पहा काय होत कारण..\nघाबरू नका हे आहेत उपाय आणि उपचार..\nअमळनेर: दामिनी पथकाचे मुंदडा विद्यालयात समुपदेशन..सर्व शाळांना देणार भेट..\nअमळनेर: एकतास येथे पिक नियोजनाची जलमिञांची गावसभा संपन्न..\nअमळनेर: सोनू भटू चौधरी यांची जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी व अंमळनेर तालुकाध्यक्ष छोटू रमेश चौधरी यांची निवड..\n️ अमळनेर कट्टा… कोरोनाने मृत तीन कृषी कर्मचाऱ्यांना अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केली मदत…\n️ अमळनेर कट्टा… कोरोनाने मृत तीन कृषी कर्मचाऱ्यांना अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केली मदत…\n️ अमळनेर कट्टा… कोरोनाने मृत तीन कृषी कर्मचाऱ्यांना अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केली मदत…\nअमळनेर : अमळनेर कृषी उपविभागातीत तीन सहकाऱ्यांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांना मदतीसाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी १ लाख ७० हजार ९०० रुपयांचा गोळा केलेला निधी तिन्ही कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना फुल नाही फुलाची पाकळी म्हणून ���ेण्यात आला.\nकोरोनाच्या महामारीने अमळनेर कृषी उपविभागातीत तीन कर्मचाऱ्यांचे निधन झाले. या कुटुंबियांचे आर्थिक दुख हलके करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मदत निधी गोळा केला. त्यात अमळनेर कृषी उपविभागाने १४३०० रुपये, एरंडोल तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने २३२०० रुपये, अमळनेर तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने ४१२०० रुपये, पारोळा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने ४३००० रुपये, चोपडा तालुका कार्यालयाने ४३००० रुपये आणि धरणगाव तालुका कार्यालयाने ८००० रुपये असा १ लाख ७० हजार ९०० रुपयांचा निधी गोळा केला. हा जमा झालेला मदत निधीचे तीन समान भाग करून प्रत्येकी ५७०००/- रुपये दुर्दैवाने मृत्यू मुखी पडलेल्या आपल्या सहकारी कृषी सहाय्यक आर. आर. निकम, पि. टी. अहिरे, लिपिक किरण झिंगा कन्हैये यांच्या कुटुंबीयांना जाधवर साहेब तसेच एस. एस. बोरसे साहेब, भरत वारे साहेब, देसाईसाहेब , साळुंखे, किरण देसले, आर. आर. चौधरी, आर. एम. पाटील, बी. के. बोरसे, डी. एम. बोरसे , गणेश पाटील व कर्मचारी यांच्या उपस्थितीत निधी देण्यात आले.\nआणि गावात निघाली जिवंत माणसाची प्रेतयात्रा..पाऊसच येईना..चिंता काही मिटेना..\nनिंब या गावची भविष्यामध्ये कडुनिंबाचे झाडांचे गाव म्हणून भविष्यामध्ये ओळख निर्माण होणार…\nपूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी…\nजेष्ठ नागरिकाच्या खिशातील पैसे चोरून नेणारा चोर अटकेत..अमळनेर पोलिसांनी अवघ्या 15 दिवसांत आरोपी शोधून घेतला ताब्यात…\nजेष्ठ नागरिकाच्या खिशातील पैसे चोरून नेणारा चोर अटकेत..अमळनेर पोलिसांनी अवघ्या 15 दिवसांत आरोपी शोधून घेतला ताब्यात…\nअमळनेरची सुपुत्री कु.यशवी राधेश्याम अग्रवाल हिचे घवघवीत यश\nठोसप्रहार न्यूज अँप डाउनलोड करा\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपा�� मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nअमळनेर : माईंड पार्लर मधील फलक, लोकांच्या चर्चेला उधाण…\nशशी थरूर यांचा 6 महिला खासदारांसोबत सेल्फी व्हायरल… कप्शनमुळे वादात..मागितली माफी…\nधक्कादायक: भाऊ झाला वैरी..अल्पवयीन बहिणीवरच केला भावांनी सतत बलात्कार..अल्पवयीन बहिणीवरच केला भावांनी सतत बलात्कार..गरोदर राहिल्यानंतर घटना उघडकीस..\nमहत्वाचे..पुरुषांच्या दाढी मुळे महिलांना जावे लागत आहे “या”आजाराला सामोरे..\nअमळनेर:अजून दोन तरुणी नेल्या पळऊन..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.thosprahar.com/confusion-in-the-work-of-cm-drinking-water-scheme-at-nimbhora-incomplete-in-the-work/", "date_download": "2021-12-05T07:30:35Z", "digest": "sha1:6Q7LPR2SAGLP6PSDFHLMSXFJZSZ7AJSA", "length": 13427, "nlines": 108, "source_domain": "www.thosprahar.com", "title": "निंभोरा येथे मुख्यमंत्री पेयजल योजनेच्या कामात घोळ... कामात अपूर्णतः - ThosPrahar News | Thos Nirbhid Marathi Batmya", "raw_content": "\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nवस्त्रहरणाच्या सीन शूटिंग नंतर ढसाढसा रडली द्रौपदी..पहा काय होत कारण..\nघाबरू नका हे आहेत उपाय आणि उपचार..\nअमळनेर: दामिनी पथकाचे मुंदडा विद्यालयात समुपदेशन..सर्व शाळांना देणार भेट..\nअमळनेर: एकतास येथे पिक नियोजनाची जलमिञांची गावसभा संपन्न..\nअमळनेर: सोनू भटू चौधरी यांची जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी व अंमळनेर तालुकाध्यक्ष छोटू रमेश चौधरी यांची निवड..\nमुख्यपेज/Rawer/निंभोरा येथे मुख्यमंत्री पेयजल योजनेच्या कामात घोळ… कामात अपूर्णतः\nनिंभोरा येथे मुख्यमंत्री पेयजल योजनेच्या कामात घोळ… कामात अपूर्णतः\nनिंभोरा येथे मुख्यमंत्री पेयजल योजनेच्या कामात घोळ… कामात अपूर्णतः\nरावेर : निंभोरा ब��. ता. रावेर येथील मुख्यमंत्री पेयजल योजना 62 लाखाची असतांना 42 लाखाची बिलं लवकर काढण्याच्या घाईने, सत्ता पालट झाली तर बिलं काढण्यात अडचण येईल म्हणून थातूरमातुर काम करून,पुर्ण दाखवून बिल काढण्यात आली, प्रत्यक्षात काम पुर्ण झालेले नाही. कामे अपूर्ण झाल्याची तक्रार येथील ग्रामस्थांने दिलेली आहेच. दुसरा घोळ म्हणजे ही योजना ग्रामपंचायतच्या ताब्यात देणारे ठेकेदार, इंजिनियर ,व ताब्यात घेणारे ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक यांच्या स्टॅम्प प्रतिज्ञा पत्रावर सही असल्याचा, नसल्याच्या चर्चा सोशल मीडिया वर रंगू लागली आहे.\nकोणतीही योजना गावात पुर्ण झाल्यावर ती ग्रामपंचायत कडे हस्तातंरित केली जाते, दिल्याची ताबा पावती पत्र दिले व घेतले जाते. त्याच पद्धतीने येथील मुख्यमंत्री पेय जल योजना पुर्ण झाल्याबाबत ग्रामपंचायतने ताबा पत्र 100₹ च्या प्रतिज्ञा पत्रावर दिले गेले, परंतु ज्या अधिकाऱ्यांनी ताबा पावती ग्रामपंचायत कडे दिली. ज्या ग्रामसेवकांनी ताबा घेतल्याची सही केली. असे दाखविले गेले आहे. परंतु या सही बाबत ग्रामसेवक गणेश पाटील यांनी स्पष्ट नकार देत माझी सही नाही या योजनेशी माझा काही संबंध नाही, व ताबा पावती बद्दल मला काहीही माहिती नाही असे सांगत माहीती देण्यास टाळाटाळ केली. माजी सरपंच डिगंबर चौधरी ही असेच सांगत आहे माझी सही नाही, ताब्यात घेणारे म्हणता माझी ही सही नाही.मग योजना हस्तानंतरित होऊन बिलं कशी निघाली हे एक गूढच आहे.\nही योजना ग्रामपंचायत ने खरंच ताब्यात घेतली का/ नाही जर घेतली तर त्यांच्या कडून इन्कार का. यामुळे हा विषय संभ्रमात टाकणारा आहे, मुख्यमंत्री पेयजल योजना राबविण्यात आली खरी पण ग्रामपंचायतने कामावर लक्ष दिले नाही. व्हाल, पाईप लाईन कामात अपूर्णतः आहे, बिलं काढण्याच्या घाईने, योजना गुंढाळण्यात आली. याबाबत चौकशी होत, दूध का दुध पाणी का पाणी व्हावे.\nही योजना ताब्यात घेतली ताबापत्रावर सरपंच, ग्रामसेवक यांच्या सह्या आहेत, परंतु दोन्हीनी साफ नकार दिला व ठेकेदार, इंजिनियर यांच्या वर ठपका ठेवला.तर संबंधित व्यक्तींनी सह्या त्यांच्याच असल्याचे सांगितले.तरी चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई व्हावी.\nमहिलांवर अत्याचारच होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे -प्राचार्य डॉ जे बी अंजने\nअवैध दारू विक्री बंद साठी खिर्डीत महिलांचा एल��गार\nखिर्डी ते ऐंनपुर रस्त्यावर खडड्यांचे साम्राज्य सा.बां विभागाचे दुर्लक्ष..\nअखिल भारतीय आदिवासी विकास परिषद.. जळगांव जिल्हा शाखेतर्फेपरिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांना जाहिर पाठिंबा\nअखिल भारतीय आदिवासी विकास परिषद.. जळगांव जिल्हा शाखेतर्फेपरिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांना जाहिर पाठिंबा\nरावेर येथील पत्रकार शेख शरीफ यांना हैदराबाद येथे “उत्कृष्ट पत्रकारिता” या पुरस्काराने केले सन्मानित\nठोसप्रहार न्यूज अँप डाउनलोड करा\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nअमळनेर : माईंड पार्लर मधील फलक, लोकांच्या चर्चेला उधाण…\nशशी थरूर यांचा 6 महिला खासदारांसोबत सेल्फी व्हायरल… कप्शनमुळे वादात..मागितली माफी…\nधक्कादायक: भाऊ झाला वैरी..अल्पवयीन बहिणीवरच केला भावांनी सतत बलात्कार..अल्पवयीन बहिणीवरच केला भावांनी सतत बलात्कार..गरोदर राहिल्यानंतर घटना उघडकीस..\nमहत्वाचे..पुरुषांच्या दाढी मुळे महिलांना जावे लागत आहे “या”आजाराला सामोरे..\nअमळनेर:अजून दोन तरुणी नेल्या पळऊन..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z191029213932/view", "date_download": "2021-12-05T07:31:55Z", "digest": "sha1:6QWRMF3HOEVM5MPP6QXQE3GCHHNAYWKA", "length": 8305, "nlines": 103, "source_domain": "www.transliteral.org", "title": "कोकीळामहात्म्य - अध्याय सत्ताविसावा - TransLiteral Foundation", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री कोकिळा माहात्म्य|\n॥ अथ कोकीळामहात्म्य प्रारंभ: ॥\nकोकीळामहात्म्य - अध्याय सत्ताविसावा\nशास्त्रानुसार हे व्रत प्रथम देवी पार्वतीने, शिव पती म्हणून मिळावा म्हणून केले होते.\nकोकीळामहात्म्य - अध्याय सत्ताविसावा\n॥ श्रीगणेशाय नम: ॥\nश्रीकृष्णे म्हणे धर्मालागून ॥ पुढें करी कथा श्रवण ॥ गत अध्यायीम कौशिक ब्राह्मण ॥ त्याचा पुत्र उठविला ॥१॥\nआतां ऐकचित्त देऊन ॥ काय नेम करावें जाण ॥ ते ऐका सादर होवोन ॥ पूजा कथा कोकिळेची ॥२॥\nप्रात: स्नान करुन ॥ तेणे देहशुध्द जाण ॥ तिर्थाचें ठायीं जाऊन ॥ स्नान नित्य करावें ॥३॥\nधुतलेली वस्त्रें लेवून ॥ संध्या वंदन करुन ॥ संध्या वाचून ब्राह्मण ॥ निद्य असे धर्मराया ॥४॥\nप्राणायाम करुन ॥ संध्या आरंभावि पूर्ण ॥ शिखे तें गांठ देवोन ॥ ब्रह्मयज्ञ करावा ॥५॥\nदर्भासन घालून ॥ त्यावरी संध्या करावी जाण ॥ गायत्री मंत्र जपून ॥ सप्तव्याह्रति पूर्वक ॥६॥\nतीन वेळा तीन जपून ॥ त्यास म्हणावा प्राणायाम ॥ ऐशा प्राणायाम नित्यानी ॥७॥\nहरी स्मरण करुनी ॥ तेणे नासती सर्व दोष ॥८॥\nसंध्येचा महिमा पूर्ण ॥ मोठा ब्राह्मणासीच जाण ॥ इतरांपाप पूर्ण ॥ करितां नाश कुळाचा ॥९॥\nऐसी तीन वेळा धर्मा जाण ॥ अर्ध्यदान देऊन ॥ मग करावें तर्पण ॥ ऐसा महिमा संध्येचा ॥१०॥\nसंध्या झालीयावरी जाण ॥ मग देवाचे करावें पूजन ॥ महाविष्णु शालिग्राम ॥ पूजितां बहु पुण्य पैं ॥११॥\nआधी करावें संध्याध्यान ॥ मग करावा ब्रह्मयज्ञ ॥ मग करावें तर्पण ॥ पितृयज्ञ त्या म्हणती ॥१२॥\nमग नैवेद्य दाखवून ॥ नंतर वैश्वदेव करावा जाण ॥ यास म्हणती पंचयज्ञ ॥ त्रिकाळीं ब्राह्मणासी ॥१३॥\nपंच यज्ञावांचून ॥ जो ब्राह्मण खाईल अन्न ॥ त्यासी इष्टेसमान ॥ ऐसें शास्त्र बोलतसे ॥१४॥\nपूर्वेकडे बैसावें ॥ ब्राह्मणें भोजन करावें ॥ पंचप्राणाहुती घेऊन ॥ शिखाग्रंथी सोडावी ॥१५॥\nभोजन झालीयावरी जाण ॥ मग करावें पुराण श्रवण ॥ सायंकाळी संध्याजाण ॥ पूर्वेस जाण करावी ॥१६॥\nऐसा हा ब्राह्मणाचा धर्म ॥ इतर करितां शतचूर्ण ॥ त्याचें कूळ होय भस्म ॥ क्षण एक न लागतां ॥१७॥\nऐसा हा धर्म पूर्ण ॥ पुरुषांनी आचरावा जाण ॥ स्त्रियांचेही धर्म पूर्ण ॥ पुढील अध्याय़ीं सांगेन ॥१८॥\nइति श्रीस्कंद ब्रह्मोत्तरखंडे ॥ कोकिळामहात्म्य ॥ सप्तविंशतिंतमोऽध्याय: अध्याय ॥१८॥\n॥ अध्याय २७ वा समाप्त: ॥\nदेवाच्या दानपेटीत पैसे का टाकतात आणि देवाला नैवेद्य का दाखवतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-PUN-LCL-bank-of-maharashtra-chairman-ravindra-marathes-bail-granted-5904500-NOR.html", "date_download": "2021-12-05T08:33:01Z", "digest": "sha1:MXKB6CLYKHXUT5LHOD6RQU5YXBUVVC33", "length": 4158, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "बँक ऑफ महाराष्‍ट्रचे अध्‍यक्ष रवींद्र मराठे यांना जामीन मंजूर, Bank of Maharashtra Chairman Ravindra Marathes bail granted | DSK गैरव्यवहार: बँक ऑफ महाराष्‍ट्राचे अध्‍यक्ष रवींद्र मराठेंना दिलासा, जामीन मंजूर - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nबँक ऑफ महाराष्‍ट्रचे अध्‍यक्ष रवींद्र मराठे यांना जामीन मंजूर, Bank Of Maharashtra Chairman Ravindra Marathes Bail Granted\nDSK गैरव्यवहार: बँक ऑफ महाराष्‍ट्राचे अध्‍यक्ष रवींद्र मराठेंना दिलासा, जामीन मंजूर\nपुणे- डीएसके कर्जप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले बँक ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष रवींद्र मराठे यांची ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन देण्याचे आदेश विशेष न्यायाधीश आर. एन. सरदेसाई यांनी बुधवारी दिले. दरम्यान, बँकेच्या आजी-माजी आधिकाऱ्यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. कोर्टाने त्यांना १२ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.\nकोर्टाने मराठेंना जामीन मंजूर करताना अटी घातल्या आहेत. त्यात मराठे यांनी कोर्टाच्या परवानगीविना भारत सोडून जाऊ नये, तपासात हस्तक्षेप करू नये, पोलिसांना सहकार्य करावे तसेच तपास अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी बोलावल्यानंतर हजर राहावे, सध्या वापरत असलेला मोबाइल क्रमांक व राहता पत्ता तपास अधिकाऱ्यांना द्यावा, या अटींचा समावेश आहे.\nन्युझीलँड ला जिंकण्यासाठी 535 धावांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-HDLN-three-yeal-old-girl-murder-case-and-press-conference-by-rajkot-police-5812770-PHO.html", "date_download": "2021-12-05T09:01:19Z", "digest": "sha1:2RIO4B632X2YLT7XYAM36UCSPBGHYD2I", "length": 7839, "nlines": 65, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Three Yeal Old Girl Murder Case And Press Conference By Rajkot Police | आधी लुटीसाठी वृद्धाची हत्या केली, नंतर नराधमाने एका चिमुकलीसोबत केले असे - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nआधी लुटीसाठी वृद्धाची हत्या केली, नंतर नराधमाने एका चिमुकलीसोबत केले असे\nराजकोट - शहराच्या संस्कारांवर कलंक लवाणारी एक घटना मंगळवारी समोर आली, यात एका व्यक्तीने लुटीच्या उद्देशाने वृद्धाची हत्या केली, नंतर 3 वर्षाच्या चिमकुलीचे अपहरण केले आणि तिच्यावर दोन वेळा बलात्कारकरून तिची देखी�� हत्या केली. आरोपीने गुन्हा कबुल केला तेव्हा, पोलिस देखील आश्चर्यचकीत झाले. हे दोन्ही गुन्हे आरोपीने 48 तासाच्या आत केले होते.\nप्रेस कान्फरंसमध्य सर्वजण आश्चर्यचकीत...\n4 दिवसांपूर्वी एका वृद्धाची हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली होती. या दरम्यान भवानगर रोडवर एका मुलीचे अपहरण झाल्याची घटना घडली. तिच्यावर बलात्कार झाला होता. पोलिसांनी या दिशेने तपास करून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर चौकशी सुरू केली. तेव्हा कळाले की, वृद्धाची आणि मुलीची हत्या एकाच प्रकारे करण्यात आली आहे. दोन्ही हत्यांमध्ये साधर्म्य आढळल्याने पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केली तेव्हा त्याने दोन्ही हत्या आपणच केल्याचे कबुल केले. हे ऐकून पोलिस देखील चकित झाले. आरोपीचे नाव महेश आहे. तो कालावड येथील राहिवाशी असून त्याला बहीन आणि बायको आहे. पत्नीने सोडून दिल्यानंतर तो राजकोट येथे राहत होता.\n- 7 फेब्रुवारी संध्याकाळी 6 वाजता पारबाजारजवळ कृष्णपूरामध्ये राहणाऱ्या अस्माबेन हातिमाभाई सादिकोट (70)ला रमेशने लुटले आणि तिची हत्या केली.\n- 8 फेब्रुवारीला दुपारी 2 वाजता रमेश अमूल सर्कलजवळ पोहोचला. तेथून श्रमजीवी कुटुंबातील मुलीला जुन्या पीटीसी मैदानावर नेऊन तिच्यावर दोन वेळा बलात्कार केला, नंतर तिची हत्या केली.\n- 9 फेब्रुवारीला भागोणे येथे मालियाणककडे हायवेवर आस्माबेनचा मृतदेह विकृत अवस्थेत आढळून आला.\n- 10 फेब्रुवारीला 11 वाजाता वृद्धाच्या हत्येच्या प्रकरणात पोलिसांनी रमेशला अटक केली.\n- 11 फेब्रुवारीला पोलिसांना मुलीचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी नवी टीम बनवून ज्या ठिकाणी हत्या झाल्या त्याच्या आसपासच्या परिसरता आपल्या गुप्तहेरांना पाठवले आणि तेथिल सीसीटीव्ही तपासने सुरू केले.\n- 12 फेब्रुवारीला एक संशयीत व्यक्ती एका रिक्षात मुलीला बसवून नेताना दिसला.\n- 13 फेब्रुवारीला रिक्षात बसलेल्या व्यक्तीच्या हातात कडे पहिले, वृद्धाची हत्या करणाऱ्या रमेशने देखील तसेच कडे घातलेले होते. वृद्धाची हत्या वजनदार दकडाने करण्यात आली होती, त्याच पद्धतीने मुलीची हत्या करण्यात आली होती. यावरून पोलिसांनी रमेशची कसून चौकशी केली, तेव्हा त्याने दोन्ही हत्या केल्याचे कबूल केले.\n- पोलिसांनी रमेशविरोधात हत्या आणि बलात्काराचा गुन्हा नोदंवला आहे. आता रमेशची डीएनए टेस्ट करण्यात येणार ���हे. मुलीच्या शरिरावरील डाग आणि आरोपीचे सॅम्पल घेण्यात येईल.\nपुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्...\nन्युझीलँड ला जिंकण्यासाठी 527 धावांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/crime/father-in-law-rapes-daughter-in-law-in-front-of-wife-and-children-the-atrocities-began-8-years-ago-mhmg-624155.html", "date_download": "2021-12-05T07:08:39Z", "digest": "sha1:KPPPJMEAO5KX2WESMV7J4QTLKHZXVKXB", "length": 7191, "nlines": 81, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "घृणास्पद! पत्नी आणि मुलांसमोर सासऱ्याने केला सुनेवर बलात्कार; 8 वर्षे अत्याचार केला सहन, अखेर... – News18 लोकमत", "raw_content": "\n पत्नी आणि मुलांसमोर सासऱ्याने सुनेवर केला बलात्कार; 8 वर्षे सुरू होता अत्याचार\n पत्नी आणि मुलांसमोर सासऱ्याने सुनेवर केला बलात्कार; 8 वर्षे सुरू होता अत्याचार\nगेली 8 वर्षे सासरा सूनेवर बलात्कार करीत होता, मात्र महिलेचा पती मूक गिळून पाहत राहिला...\nनवी दिल्ली, 28 ऑक्टोबर : दिल्लीतील (Delhi) गोकूळपुरी पोलीस ठाणे हद्दीतील एका भागातून अत्यंत धक्कादायक वृत्त (Shocking News) समोर आलं आहे. येथे एका सुनेने आपल्या सासऱ्या विरोधात बलात्काराचा (Rape) गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 8 वर्षांहून अधिक काळापासून सासरा तिच्यावर बलात्कार करीत होता. जेव्हा या सर्व कृत्याची सुरुवात झाली त्यावेळी महिलेने आपल्या पतीला तिच्यासोबत होत असलेल्या अत्याचाराबद्दल सांगितलं होतं. मात्र पतीने उलट पत्नीलाच धमकी देऊन गप्प केलं. एकदा तर सासऱ्याने पत्नी आणि दोन्ही मुलांसमोर सुनेवर बलात्कार केला. पोलिसांनी या प्रकरणात महिलेचा जबाब नोंदवला असून पुढील तपास सुरू केला आहे. महिलेने आपल्या तक्रारीत सासऱ्यावर बलात्कार, मारहाण, धमकी देणं आदी तक्रारी दाखल केल्या आहेत. अद्याप या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणात दाखल केलेल्या एफआयआरनुसार, 27 वर्षीय गेल्या दीड महिन्यापासून गोकुळपूरी भागात आपल्या नातेवाईकांकडे राहत आहे. 2013 मध्ये तिचं लग्न उत्तर प्रदेशातील एका तरुणासोबत झालं होतं. लग्नाच्या दोन महिन्यांपर्यंत सर्व ठीक होतं. मात्र यानंतर तिच्या पतीने तिला मारहाण सुरू केली. यादरम्यान महिलेचा गर्भपातदेखील झाला होता. हे ही वाचा-दारू पार्टीमध्येच मित्राचा केला खून; अवघ्या 10 रुपयांमुळे सुरू झाला वाद आणि... नशेचं औषध देऊन केलं बेशुद्ध...मग केला बलात्कार... आरोप आहे की, एक महिन्यानंतर तिच्या सासऱ्याने नशेच��या औषधाचा वास देऊन तिला बेशुद्ध केलं आणि तिच्यावर बलात्कार केला. महिलेचे वकील विजय गोस्वामी यांनी सांगितलं की, आरोपीने आपल्या कुटुंबातील सदस्यांसमोर हे घृणास्पद कृत्य केलं. यानंतर तिचा पती दोन्ही मुलांना घेऊन गावी निघून गेला आणि त्यांना तिथच सोडलं. महिलेने या प्रकरणात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी 22 ऑक्टोबर रोजी या प्रकरणात गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला आहे.\n पत्नी आणि मुलांसमोर सासऱ्याने सुनेवर केला बलात्कार; 8 वर्षे सुरू होता अत्याचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/bull-painting-cost-in-amitabh-bachchan-house-you-can-buy-2bhk-in-mumbai-with-this-much-cash-mhjb-629703.html", "date_download": "2021-12-05T08:08:44Z", "digest": "sha1:L6IBVI4VBXQJM3RYMPKSOSQ2YQA7MXYA", "length": 7912, "nlines": 84, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Bull Painting: बिग बींकडे असणाऱ्या या पेंटिंगची किंमत वाचून व्हाल हैराण, एवढ्या पैशांत मुंबईत खरेदी करता येईल 2BHK – News18 लोकमत", "raw_content": "\nBull Painting: बिग बींकडे असणाऱ्या या पेंटिंगची किंमत वाचून व्हाल हैराण, एवढ्या पैशांत मुंबईत खरेदी करता येईल 2BHK\nBull Painting: बिग बींकडे असणाऱ्या या पेंटिंगची किंमत वाचून व्हाल हैराण, एवढ्या पैशांत मुंबईत खरेदी करता येईल 2BHK\nअलीकडेच दिवाळीनिमित्तही अमिताभ बच्चन यांनी एक फोटो शेअर केला होता, ज्यात त्यांच्यासह जया बच्चन, अभिषेक बच्चन आणि श्वेता बच्चन नंदा हे देखील आहेत. दरम्यान एवढं 'स्टारडम' या एकाच फोटोत असताना चाहत्यांचं लक्ष वेगळ्याच गोष्टीवर गेलं आहे आणि त्यामागचं कारणही खास आहे.\nमुंबई, 12 नोव्हेंबर: बच्चन कुटुंबीयांवर (Bachchan Family Latest News) त्यांच्या चाहत्यांनी नेहमीच प्रेम केले आहे. मोठ्या पडद्यावर त्याचप्रमाणे आता सोशल मीडियावरही बच्चन कुटुंबीय चाहत्यांचे लाडके आहेत. महानायक अमिताभ बच्चन देखील सोशल मीडियावर (Amitabh Bachchan on Social Media) विशेष सक्रीय आहेत. सोशल मीडियावर ते विविध फोटोज शेअर करत असतात. अलीकडेच दिवाळीनिमित्तही त्यांनी एक फोटो शेअर केला होता, ज्यात त्यांच्यासह जया बच्चन, अभिषेक बच्चन आणि श्वेता बच्चन नंदा हे देखील आहेत. दरम्यान एवढं 'स्टारडम' या एकाच फोटोत असताना चाहत्यांचं लक्ष वेगळ्याच गोष्टीवर गेलं आहे आणि त्यामागचं कारणही खास आहे. या फोटोमधील सर्व व्यक्तींच्या मागे असणाऱ्या भींतीवर एक पेंटिंग लटकलेलं आहे, ज्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यावर कमेंट्सही खूप येत आ���ेत. दरम्यान काहींनी अशीही कमेंट केली आहे की, काय हे पेंटिंग मजनू भाईने (वेलकम सिनेमातील अनिल कपूरची भूमिका) बनवले आहे का तर काहींनी या पेंटिंगची काय खासियत आहे हे विचारलं आहे.\nहे पेंटिंग पंजाबमधील धुरी याठिकाणी जन्मलेले प्रसिद्ध कलाकार मनजीत बावा (1941-2008) यांनी बनवले आहे. या पेंटिंगची किंमत 4 कोटी रुपये असल्याचे बोलले जात आहे, ही किंमत ऐकून हैराण झालात ना इतक्या किमतीत, तुम्ही मुंबईतील एखाद्या फॅन्सी ठिकाणी 2BHK सहज खरेदी करू शकता किंवा तुम्ही एखाद्या आवडत्या ठिकाणी हॉलिडे होम खरेदी करू शकता. हे वाचा-'कंगनाकडून पद्मश्री परत घ्या', विरोधी पक्षांसह भाजप नेत्यांचाही संताप दरम्यान, अमिताभ बच्चन यांनीही त्यांच्या घरात Bull Painting असण्याचे महत्त्व सांगितले. ट्वीटमध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, \"मित्रांनो, बैलचित्र हे शक्ती, ताकद, वेग आणि आशावादाचे प्रतीक आहे. ते ऑफिस किंवा घराच्या कोपऱ्यात ठेवल्याने एखाद्याच्या आर्थिक स्थितीत बुल रन येण्यास मदत होते. हे परम लाभ, यश आणि वाढीव समृद्धीचे प्रतीक आहे.\"\nBull Painting: बिग बींकडे असणाऱ्या या पेंटिंगची किंमत वाचून व्हाल हैराण, एवढ्या पैशांत मुंबईत खरेदी करता येईल 2BHK\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/justice-nitin-suryavanshi/", "date_download": "2021-12-05T08:51:02Z", "digest": "sha1:2UW6FDHYV2YGUIKL4RF5SBDNM6VA5PX7", "length": 9075, "nlines": 149, "source_domain": "policenama.com", "title": "Justice. Nitin Suryavanshi Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune Crime | पुणे-सोलापूर रोडवर प्रवाशांनी कॅबचालकाला धमकावून गाडी नेली चोरुन; चाकूचा…\nOmicron Covid Variant | पुण्यात परदेशातून आलेल्या व्यक्तीचा NIV कडून रिपोर्ट आला,…\n 45 वर्षाच्या महिलेवर जीव जडला म्हणून केलं तिच्या पोरीशी…\nBombay High Court | प्रेयसीसोबत संबंध ठेवत ऐनवेळी लग्नाला नकार देणे बलात्कार नाही – मुंबई…\nऔरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - Bombay High Court | प्रेयसीसोबत मोठ्या कालावधीपर्यत संबंध ठेवून जर एखाद्या प्रियकराने ऐनवेळी लग्नाला नकार दिला तर त्यास बलात्कार म्हणता येणार नाही. हा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) सुनावला…\nपत्नीच्या कुंडलीत मंगळ नसल्याने पतीने चढली चक्क कोर्टाची पायरी\nपोलीसनामा ऑनलाईन : पत्नीच्या कुंडलीत मंगळ ग्रह नाही, त्यामुळे आपल्याला पत्नीकडून घटस्फोट घ्यायचा असल्याची याचिका नागपूरच्या एका व्यक्तीने मुंबई उच्च न��यायालयात दाखल केली आहे. याप्रकरणी न्यायालयाने संबंधित व्यक्तीला खडेबोल सुनावले आहेत.…\nYamini Malhotra | ‘गुम हे किसीके प्यार मे’मधल्या ‘या’…\nBigg Boss 15 | व्हिआयपी रितेशचे पत्नी राखी सावंतसोबत झाले…\nSara Ali khan | बॉडीगार्डच्या ‘या’ कृत्यामुळं सारा अली खानला…\nTanisha Mukherjee | अभिनेत्री काजोलच्या बहिणीला कोरोनाची…\nHarshaali Malhotra | ‘बजरंगी भाईजान’ मधल्या…\nखुलेआम सुरू आहे बनावट Aadhaar Card बनवण्याच धंदा, 10 मिनिटात…\nRaveena Tondon | रवीना टंडनचा धक्कादायक खुलासा, म्हणाली…\n 45 वर्षाच्या महिलेवर जीव जडला…\nPune Crime | पुणे-सोलापूर रोडवर प्रवाशांनी कॅबचालकाला…\nOmicron Covid Variant | पुण्यात परदेशातून आलेल्या व्यक्तीचा…\n 45 वर्षाच्या महिलेवर जीव जडला…\nInvestment Tips | करोडपती बनण्याचे अचूक 4 मंत्र,…\nIncome Tax Return File | 31 डिसेंबरपूर्वी उरकून घ्या…\nPune Crime | पुण्याच्या आंबेगावातील खून प्रकरणातील…\nACP Narayan Shiragavkar | सहाय्यक पोलिस आयुक्त नारायण…\nACP Gajanan Tompe | पुण्यातील कोथरूड विभागाचे सहाय्यक पोलिस…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nPune Crime | पुणे-सोलापूर रोडवर प्रवाशांनी कॅबचालकाला धमकावून गाडी नेली चोरुन;…\nPune Crime | प्रेयसीनं दिला ‘दगा’ अन् मामानं दिली…\nSBI ATM New Rule | एसबीआयच्या कोट्यावधी ग्राहकांसाठी महत्वाची माहिती \nTehsildar Laila Dawal Shaikh | शिरुरच्या महिला तहसीलदार लैला शेख यांची…\nNew Wage Code | वेतन वाढीच्या आनंदावर ‘टाच’ येण्याची शक्यता; हाताशी येणार्‍या पगारात कपात\nMaharashtra Rains | बंगालच्या उपसागरात ‘जवाद’ चक्रीवादळ किनारपट्टी भागात रेड अलर्ट; पुढील 2 ते 3 तासात…\nOmicron Covid Variant | कोरोनाच्या तिसर्‍या लाटेबद्दल आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले संकेत, म्हणाले…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtrakesari.in/tag/%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%86%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%87/", "date_download": "2021-12-05T07:58:01Z", "digest": "sha1:HRVLFYZEEBK2NTGFTJC2GRGT5WZXAENU", "length": 6074, "nlines": 120, "source_domain": "www.maharashtrakesari.in", "title": "मनसे. रामदास आठवले Archives - Maharashtra Kesari - Marathi News Website", "raw_content": "\nTop news • महाराष्ट्र • मुंबई\nCorona ची लागण झालेल्यांनी काळजी घ्या; Omicron बाबत धक्कादायक माहिती समोर\nTop news • महाराष्ट्र • मुंबई\n“Mamata Banarjee यांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, ��हीणच पाहुणचारास आल्याचं वाटलं”\n ‘या’ वयोगटातील लोकांना Omicron व्हायरसचा सर्वात जास्त धोका\nTop news • आरोग्य • कोरोना • देश\n“या महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येणार, दरदिवशी रुग्णांची संख्या 1.5 लाखांवर जाईल”\nCorona ची लागण झालेल्यांनी काळजी घ्या; Omicron बाबत धक्कादायक माहिती समोर\n“Mamata Banarjee यांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, बहीणच पाहुणचारास आल्याचं वाटलं”\n ‘या’ वयोगटातील लोकांना Omicron व्हायरसचा सर्वात जास्त धोका\n“या महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येणार, दरदिवशी रुग्णांची संख्या 1.5 लाखांवर जाईल”\n‘या’ चिल्लर शेअरने गुंतवणूकदारांना केलं मालामाल; लाखाचे झाले 66 लाख\n“…तर राज्यात Lockdown करावं लागणार”\nTop news • महाराष्ट्र • मुंबई\nCorona ची लागण झालेल्यांनी काळजी घ्या; Omicron बाबत धक्कादायक माहिती समोर\nTop news • महाराष्ट्र • मुंबई\n“Mamata Banarjee यांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, बहीणच पाहुणचारास आल्याचं वाटलं”\n ‘या’ वयोगटातील लोकांना Omicron व्हायरसचा सर्वात जास्त धोका\nTop news • आरोग्य • कोरोना • देश\n“या महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येणार, दरदिवशी रुग्णांची संख्या 1.5 लाखांवर जाईल”\nTop news • महाराष्ट्र • मुंबई\nCorona ची लागण झालेल्यांनी काळजी घ्या; Omicron बाबत धक्कादायक माहिती समोर\nTop news • महाराष्ट्र • मुंबई\n“Mamata Banarjee यांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, बहीणच पाहुणचारास आल्याचं वाटलं”\n ‘या’ वयोगटातील लोकांना Omicron व्हायरसचा सर्वात जास्त धोका\nTop news • आरोग्य • कोरोना • देश\n“या महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येणार, दरदिवशी रुग्णांची संख्या 1.5 लाखांवर जाईल”\nTag - मनसे. रामदास आठवले\nराज ठाकरेंनी पक्षाचा झेंडा बदलण्यापेक्षा स्वत:चं मन बदलावं- रामदास आठवले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.popxo.com/article/birthday-wishes-for-sister-in-marathi/", "date_download": "2021-12-05T09:05:03Z", "digest": "sha1:ZWIHQIUU2WTD6VUEHKILWILAWH3MZFNQ", "length": 30917, "nlines": 160, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "Birthday Wishes For Sister In Marathi - बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | POPxo Marathi", "raw_content": "\nलाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा (Birthday Wishes For Sister In Marathi)\nबहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेशबहिणीच्या वाढदिवसासाठी मजेशीर शुभेच्छामोठ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छालहान बहिणीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छाबहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविताबहिणीसाठी वाढदिवसाचा संदेश\nआई प्रमाणेच तुमच्यापाठी कायम प्रेमाची पखरण करणारी व्यक्ती म्हणजे बहीण. लहान असो वा मोठी तुमची बहीण तुमच्या कायम ह्रदयाच्या जवळ असते. अशा लाडक्या बहिणीचा वाढदिवस म्हणजे तुमच्यासाठी एक महत्त्वाचा दिवस असतो. कारण या दिवशी परमेश्वराने तुम्हाला बहिणीच्या रूपात जणू खास भेटच दिलेली असते. अशा या खास दिवशी घरातला आनंद आणखी द्विगुणित करण्यासाठी तुम्ही खास बेत आखता. जर तुमची बहीण कामानिमित्त अथवा लग्नानंतर दूर राहत असेल तर तिच्या वाढदिवशी तुमचा पहिला शुभेच्छा संदेश जायलाच हवा. यासाठीच आम्ही तुमच्यासोबत तुमच्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देणारे काही शुभेच्छा संदेश आणि कविता शेअर करत आहोत.\nबहिणीच्या वाढदिवसासाठी मजेशीर शुभेच्छा (Funny Birthday Wishes For Sister)\nमोठ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा (Birthday Wishes For Elder Sister In Marathi)\nबहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता (Poem For Sister On Her Birthday)\nलाडक्या बहिणीचा वाढदिवस म्हणजे जणू काही एखादा सणच. हा क्षण साजरा करण्यासाठी हे खास शुभेच्छा संदेश (Birthday Wishes To Sister In Marathi).\n१. हे जग खूपच सुंदर वाटतं जेव्हा तु माझ्या सोबत असतेस… माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा\n२. तू फक्त माझी बहीणच नाही तर एक सुंदर व्यक्ती आणि विश्वासू मैत्रीण आहेस… तुझ्यासोबत माझा प्रत्येक क्षण नेहमीच खास असतो. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा\n३. दिवस आहे खास, माझ्या बहिणीचा वाढदिवस आज.. वाढदिवसाच्या खूप मनापासून शुभेच्छा\n४. आई भवानी तुला उदंड आयुष्य देवो आणि तुझी माझी साथ जन्मोजन्मी राहो… लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा\n५. आज तुझा वाढदिवस, लाख लाख शुभेच्छा… जे जे हवं ते सारं काही मिळो तुला. ताई वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा\n६. मी खूप भाग्यवान आहे कारण मला तुझ्यासारखी बहीण मिळाली, माझ्या मनातील भावना समजणारी आणि आईप्रमाणेच माझ्यावर प्रेम करणारी… ताई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा\n७. माझ्या गोड, काळजीवाहू, वेड्यासारखं प्रेम करणाऱ्या प्रेमळ बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा\n८. अभिमान आहे मला तुझी धाकटी बहीण असल्याचा ताई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा\n९. सर्वात वेगळी आहे माझी बहीण, सर्वात प्रेमळ आहे माझी बहीण, माझ्यासाठी तर माझं सर्वस्व आहे माझी बहीण. वाढदिवसाच्या शुभेच्छा\n१०. तुझ्या चेहऱ्यावर सतत आनंद असावा, तुझं जीवनात सुखाचा वर्षाव व��हावा, तु इतकी मोठी आणि किर्तीवान व्हावीस की मी साऱ्या जगाला तुझा अभिमान वाटावा. माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा\nबहिणीच्या वाढदिवसासाठी मजेशीर शुभेच्छा (Funny Birthday Wishes For Sister)\nबहीण भावाचं नातं हे जितकं प्रेमाचं तितकंच एकमेकांची खोडी काढण्याचं त्यामुळे या नात्यात नेहमीच मजेशीर गोष्टी घडतात. तुमच्या अशा लाडक्या बहिणीच्या वाढदिवसानिमित्त मजेशीर संदेश (Funny Birthday Wishes For Sister In Marathi).\n१. नातं आपले बहीणभावाचं, सतत एकमेकांची खोडी काढण्याचं, न सांगताही तुला कळतं सारं माझ्या मनातलं, मात्र तुला का नाही करमत ते जर आईला नाही सांगितलं… असो, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा\n२. तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना कारण तु आहेस माझी लाडकी बहैना… हा.. हा..हा… लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा\n३. तुझ्यासाठी एक महागडं गिफ्ट आणणार होतो, मात्र अचानक लक्षात आलं की तुझं आता वय झालंय… उगाच माझं गिफ्ट वाया गेलं असतं म्हणून या वर्षी फक्त शुभेच्छाच आणल्या… वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा\n४. जिला फक्त पागल नाही तर महा पागल हा शब्द सूट होतो अशा माझ्या लाडक्या पागल बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा\n५. सगळ्यात जास्त भांडलोय म्हणून सर्वात जास्त प्रेमही आपल्यात नेहमीच असेल, माझी सगळी सिक्रेट जपणारी, मला आत्मविश्वास देणारी, माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी. ताई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा\n६. प्रत्येक क्षणी भांडणारी, बाबांना सतत नाव सांगणारी, वेळ आल्यावर माझ्या पाठी उभी राहणारी.. अशा माझ्या क्यूट बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा\n७. स्वतःही नाचेन आणि तुलाही नाचवेन, धूमधडाक्यात तुझा वाढदिवस साजरा करेन, गिफ्ट फक्त…मागू नको, सारखं सारखं असं छळू नको. लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा\n८. माझ्या लाडक्या, सतत लहान बाळासारखं बोलणाऱ्या, खूप खूप रागावणाऱ्या पण हळव्या मनाच्या छोटाश्या ताईस वाढदिवसाच्या शुभेच्छा\n९. तुझ्या वाढदिवसाच्या क्षणी देवाजवळ एकच मागणं आहे तुझं लवकर लग्न ठरू दे… म्हणजे मला माझी स्पेशल बेडरूम मिळेल… वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताईसाहेब\n१०. पाठीत सतत धपाटा घालणाऱ्या, लोकांसमोर हट्ट केल्यावर रागाने पाहणाऱ्या, स्वतःचा खाऊ माझ्यासाठी राखून ठेवणाऱ्या माझ्या प्रेमळ ताईस वाढदिवसाच्या शुभेच्छा\nमोठ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा (Birthday Wishes For Elder Sister In Marathi)\nमोठी बहीण म्हणजे आईचं एक रूपच. कारण आईनंतर तुमच्या पाठीशी तिचा आर्शीवाद सतत असतो. आई वाढदिवसाच्या शुभेच्छाप्रमाणेच तुमच्या ताईला पाठवा हे वाढदिवसाचे शुभेच्छा संदेश (Happy Birthday Big Sister In Marathi). हीच ताई पुढे जेव्हा कुणाची बायको होते. त्या बायकोसाठी वाढदिवसाच्या खास शुभेच्छा (birthday wishes for wife in marathi).\n१. माझ्या प्रत्येक वेदनेचं मलम आहेस तू, माझ्या चेहऱ्यावरील आनंदाचं कारण आहेस तू, काय सांगू ताई माझ्यासाठी कोण आहेस तू…. माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\n२. आयुष्याच्या वाटेवर तुझ्या सर्व स्वप्नांना बहर येऊ दे, तुझ्या प्रयत्न आणि आशा आकांशांना भरभरून यश मिळू दे, परमेश्वराजवळ एकच इच्छा माझ्या ताईला उदंड आयुष्य लाभू दे… ताई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा\n३. हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले, लहानपणी हातात हात घालून वाढवलंस आणि आयुष्यभर तुझी साथ लाभू दे. माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा\n४. तुझ्या वाढदिवसाचे हे सुखाचे क्षण, तुझ्यावर आयुष्यभर आनंदाचा वर्षाव करत राहो आणि आयुष्यभर मी तुझ्या ऋणातच राहो… ताई वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा\n५. ताई तू मनाने, विचाराने आणि सौंदर्याने किती श्रीमंत आहेस… तुझ्या या ऐश्वर्यसंपन्नेत अशीच वाढ होऊ दे आणि तुझी किर्ती जगभर पसरू दे… ताई वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा\n६. नाती जपलीस, प्रेम दिलेस आम्हा भावंडांना परिपूर्ण केलंस, आज तुझा वाढदिवस आम्हा सगळ्यांकडून तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा\n७. यशस्वी आणि औक्षवंत हो… ताई तु दीर्धायुषी हो… वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा\n८. आईने जन्म दिला, ताईने घास भरवला, सोबत नसताना आई, ताई तू तिच्या कर्तव्याचा भार उचलला. अशा माझ्या मोठ्या ताईस वाढदिवसाच्या शुभेच्छा\n९. सागरासारखी अथांग माया भरलीय तुझ्या ह्रदयात\nकधी कधी त तू मला माझी आईच वाटतेस\nमाझ्या भावनांना, केवळ तूच समजून घेतेस\nहळवी असलीस तरी कठीण प्रसंगी खंबीर होऊन बळ देतेस… ताई, तुझ्या वाढदिवसा निमित्त शुभेच्छा\n१०. प्रत्येक वाढदिवसागणिक तुमचं आयुष्य आभाळभर वाढत जावो, तुमची यश, किर्ती सातासमुद्रापार जावो. वाढदिवसानिमित्त मनापासून शुभेच्छा ताईसाहेब\nजर तुमची बहीण तुमच्यापेक्षा मोठी असेल तर मोठी भावंडे असण्याचे फायदे जरूर जाणून घ्या.\nलहान बहीण म्हणजे तुमच्यासाठी एक अनमोल गिफ्टच… कारण तुम्ही तिच्याशी भांडू शकता, तिचे लाड करू शकता. अशा तुमच्या छाकट्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी शुभेच्छा संदेश ( Happy Birthday Wishes For Little Sister In Marathi )\n१. दिवस आहे खास तुला उदंड आयुष्य लाभो हाच माझ्या मनी ध्यास… माझी लाडकी बहीण नाही नाही… माझ्या चिमणे तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा\n२. सर्वात लहान असूनही वागतेस मोठ्यांसारखी… आजीबाईपेक्षा तुझ्याच शब्दाला मानतात घरातील सगळी… अशा माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा\n३. तुझ्यासारखी लहान बहीण मिळणं म्हणजे भाग्यच… परमेश्वराने हे भाग्य मला दिलं याबद्दल त्याचा मी कृतज्ञ आहे. माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा\n४. परीसारखी सुंदर आहेस तू, तुझ्या येण्यामुळे मी झालो धन्य, परमेश्वराजवळ एकच मागणं आयुष्यभर मला तुझे लाड पूरवता येवो… माझ्या लाडक्या बहिणीस वाढदिवसाच्या शुभेच्छा\n५. व्हावीस तू शतायुषी, व्हावीस तू दीर्घायुषी ही एकच माझी इच्छा…. तुझ्या यश समृद्धीसाठी माझ्या तुला या वाढदिवशी खूप खूप शुभेच्छा\n६. दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या, तुझ्या चरणी सुखाची लोळण असावी… माझ्या लाडक्या बहीणीची माझ्यासोबत आयुष्यभर साथ असावी. छकुली तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा\n७. कितीही रागावले तरी समजून घेतेस मला, रूसले तरी जवळ घेतेस मला, कधी रडवलंस कधी हसवलंस तरिही केल्यास माझ्या सर्व पूर्ण तु इच्छा… लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा\n८. सुख, समृद्धी, समाधान आणि दीर्घायुष्य लाभो तुला… माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा\n९. या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी तुझी सारी स्वप्न साकार व्हावी…तुझा वाढदिवस आयुष्यभर लक्षात राहील अशा आठवणींची साठवण व्हावी… वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा\n१०. कधी हसणार आहे, कधी रडणार आहे, मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे…. माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा\nबहिणीप्रमाणेच भावाच्या वाढदिवसाला द्या हे शुभेच्छा संदेश\nबहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता (Poem For Sister On Her Birthday)\nबहिणीच्या वाढदिवसानिमित्त तिला आनंदी करण्यासाठी या काही कविता तुम्ही तिच्यासोबत शेअर करू शकता.\nअन सावली जणू ती आईची\nकधी प्रेमळ कधी रागीट\nही कविता आहे माझ्या ताईची\nकधी चूक होता माझी\nताई बाजू माझी घेते\nगोड गोड शब्द बोलून\nशेवटी ���टका पाठी देते\nसाथ माझ्या या ताईची\nकवी – मयुर पाटील\n2. आईच्या मायेला जोड नाही\nताईच्या मायेला तोड नाही\nमायेची सावली आहेस तू\nआपल्या घरची शान आहेस तू\nतुझं हास्य म्हणजे घरात नांदणारं सुख\nतुझं बोलणं म्हणजे सरस्वतीचं मुख\nघरात लक्ष्मी नांदते तुझ्या रूपाने\nतुझ्या पाठी जन्माला येण्याचे भाग्य दिलं आईबापाने\nप्रेम आणि जिव्हाळा तुझ्याकडून मिळाला\nउंदड आयुष्य लाभो जन्मोजन्मी तुला\nताई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा\nतुझं माझं नातं जरा खास आहे,\nकारण तुझं माझ्या जीवनात वेगळं स्थान आहे\nलहानपणी सगळ्यात जास्त भांडण झालं आपलं\nम्हणूनच की काय सगळ्यात जास्त प्रेम पण एकमेकांवर आहे आपलं\nन सांगता तू माझ्या मनातलं कन्फ्युजन ओळखते\nजास्त लक्ष देऊ नकोस म्हणून कमी शब्दात छान समजावते\nतू बनवलेली साधी कोशिंबीर पण टेस्टी असते\nम्हणून तर तूच बनवलेली पाणीपुरी सगळ्यांना हवी असते\nतू सासरी जाताना पहिल्यांदा माझ्या जवळ रडली\nकधीच व्यक्त न केलेलं प्रेम त्या दिवशी करून गेलीस\nअशीच आनंदी राहा, सुखात राहा हिच आहे इच्छा\nवाढदिवसाच्या तुला दीदी खूप खूप शुभेच्छा\nकवियित्री – नेहा खेडेकर\n4. आईचे रूप जणू साक्षात मुर्ती देवाची\nवडिलांच्या प्रत्येक आवाजाला जोड असते संस्कारांची\nछोट्या भाऊ बहिणीला साथ मिळते घरभर मस्तीची\nगुरूजन वर्गही त्यात भर टाकणार मोठ्या जीवनप्रवासाची\nमित्र मैत्रिणी ओळख करून देणार नवनवीन गोष्टींची\nतुमच्याबरोबर भक्कम उभी राहणार ती जागा नेमकी मोठ्या बहिणीचा\nकवि – कल्पेश कविता प्रमोद मढवी\n5. बहीण म्हणजे आईचं रूप\nबहीण म्हणजे हसवणारी आणि रडवणारी\nबहीण म्हणजे भावाचं मन राखणारी\nबहीण म्हणजे सुखदुःखाची साथीदार\nबहीण म्हणजे भावासाठी वेडी असणारी\nबहीण म्हणजे मस्ती धमाल\nबहीण म्हणजे कधी कधी डोक्यात जाणारी पण आयुष्यभर मनात असणारी\nबहिणीच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर पाठवण्यासाठी हे शुभेच्छा संदेश आहेत परफेक्ट.\n1. बहीण म्हणजे पृथ्वीवरील परी… माझ्यासाठी तू परीच आहेस… माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा\n2. जगातील सर्व आनंद तुला मिळावा, तुझी सगळी स्वप्नं पूर्व व्हावीत… वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तायडे\n3. चंद्र चांदण्या घेऊन आला, पक्षी गात आहेत गाणी, फुलांनी उमलुन दिल्या आहेत शुभेच्छा कारण आज तुझा वाढदिवस आहे ताई… वा��दिवसाच्या शुभेच्छा\n4. मी जेव्हा पडते तेव्हा सावरतेस तू, मी जेव्हा हसते तेव्हा त्यामागचं कारण असतेस तू… मला आयुष्यभर सुखी राहण्यासाठी सतत हवीस तू… ताई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा\n5. आज आहे आमच्या ताईसाहेबांचा वाढदिवस… कतृत्वाने महान आणि मनाने प्रेमळ अशा माझ्या ताईला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा\n6. आई म्हणते तिचं ह्रदय आहेस तू, बाबा म्हणतात माझा श्वास आहेस तू…माझं तर सगळं जीवनच आहेस तू.. ताई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा\n7. एखाद्या परिकथेला शोभावी अशी सुंदर माझी ताई, काहीच दिवसांमध्ये सासरी जाऊन नांदेल, माझ्या मनावर हळूवार फुंकर घालणारी माझी ही परी मला मग कधी मिळेल… वाढदिवसाच्या शु्भेच्छा\n8. माझ्या मनातलं गुपित मी कोणलाही न सांगता ओळखणाऱ्या माझ्या ताईला वाढदिवसाच्या शुभेच्छा\n9. तुझा वाढदिवस म्हणजे घरच्यांसाठी एक पर्वणीच असते, वाढदिवसाच्या महिनाभर आधीपासून तयारीला सुरूवात होते. ताई, अशा तुझ्या जंगी वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा\n10. हिऱ्यामधला हिरा कोहिनूर आहेस तू, माझ्या मनातलं सगळं ओळखणारी माझा सांताक्लॉज आहेस तू. ताई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://misalpav.com/node/49181", "date_download": "2021-12-05T08:16:07Z", "digest": "sha1:26H4OHVEEFBBPN2TZ7QFNDGCEZMFTM6F", "length": 50493, "nlines": 337, "source_domain": "misalpav.com", "title": "अभियांत्रिकीचे दिवस-६.. 'जिव्हाळा' विशेष..! | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nअभियांत्रिकीचे दिवस-६.. 'जिव्हाळा' विशेष..\nपाटिल in जनातलं, मनातलं\nमेन्यूकार्ड: चिकनथाळी -- फक्त ६० रूपै]\nत्या शहरातली नेहमीसारखीच एक मोकळी संध्याकाळ आणि त्यात कुंद कुंद पावसाळी हवाही फारच उदास पडलेली... आणि शिवाय दुपारी बॅकलॉगचा एक पेपर देऊन दु:ख फारच अनावर झाल्यामुळे, आम्ही सगळे ताबडतोब 'मैफिल बार अँड रेस्टॉरंट' येथे जाऊन बसलो.\nअर्थात, त्यावेळी व्हाईट मिसचीफ व्होडका, साधं पाणी आणि चकण्याला उदाहरणार्थ चणा-डाळ-कांदा वगैरे मिक्स करून, एवढंच परवडण्यासारखं होतं..\nशिवाय व्हो���काही समजा स्वस्तातलाच आणि पिण्याची पद्धतही समजा रानटी, घपाघप आणि 'टॉप टू बॉटम' वगैरे...\nकारण स्कॉच- सोडा-बर्फ आणि जोडीला उदाहरणार्थ उत्कृष्ट सुरमई फ्राय किंवा चायनीज आयटम्स, तसेच बटर, खारे काजू, काकडी, गाजर वगैरे सॅलाड्स.. असला ऐसपैस खानदानी सरंजाम आम्हा दुष्काळी जनतेस, त्यावेळी कोठून ठाऊक असणार..\nसमजा एखाद्या राजकीय पक्षानं, 'कॉलेजचं आयकार्ड दाखवलं तर बारच्या बिलामध्ये थोडी सबसिडी मिळेल', अशी पॉलिसी आणली, तर त्या पक्षाला एक कायमस्वरूपी हक्काची सायलेंट व्होट बँक मिळून जाईल, हे माझं मत म्हणजे जरा जास्तच अवांतर होतंय, हे आपलं म्हणणं मला अगदी मान्य आहे.. असो.\nतर त्या विशिष्ट संध्याकाळी मद्य मजबूत चढल्यानंतर आम्हाला नेहमीप्रमाणेच एकमेकांची भाषा समजायची बंद झाली आणि शिवाय अशा वेळी नेहमीच जे होतं ते म्हणजे वॉशरूमला जातानाही डुलत डुलत जायला लागणं वगैरे..\nतर अशी टुन्न अवस्था गाठल्याचं लक्षात आल्यानंतर, आम्ही नियोजन केलं की ''फक्त ६० रूपैमध्ये चिकन थाळी'' देणाऱ्या आणि त्यामुळेच अतिआकर्षक वाटणाऱ्या, 'जिव्हाळा' ह्या ढाबाटाईप ठिकाणी जेवण्यासाठी जाऊ.\nरस्सा, भाकरी, थोडंसं चिकन, कांदा, लिंबू आणि जोडीला पाणी पिण्यासाठी प्लॅस्टीकचा कळकट जग.. व्वा \n\"चिकन समजा थोडंसं जुनाट रबरी वगैरे असलं तरी काय हरकत आहे आणि ६० रूपैमध्ये आणखी काय काय पायजे रे तुला रांडीच्या ss आणि ६० रूपैमध्ये आणखी काय काय पायजे रे तुला रांडीच्या ss\nअशी आपापसांत व्यावहारिक चर्चा करत, आमचं जेवण चाललेलं.\nइथपर्यंत सगळं नेहमीप्रमाणे आणि सुरळीत होतं...\nपण मग समजा अतिमद्यप्राशनामुळे आमच्यापैकी काहीजणांचं धाडस वाढलेलं असेल...\nत्यामुळे थट्टामस्करी वगैरे करण्याची उबळ आली असेल..\nत्यामुळे समजा त्यांनी स्वतःच्या ताटातल्या रश्शामध्ये लिंबू पिळून, उरलेला लिंबू एकमेकांना फेकून मारण्याचा एक्साइटींग खेळ चालू केला असेल..\nआणि त्याहीपुढं जाऊन समजा, ते लिंबाचे चोथे फेकताना नेम चुकला असेल आणि तिथं आजूबाजूला जेवायला बसलेल्या अनोळखी मनुष्यांस लागला असेल, तर ह्यात कुणी एवढं मनाला लावून घेण्याचं काही कारण होतं काय \nत्यांनी समजून घ्यायला हवं होतं की आम्ही निष्पाप निरागस मुलं जरासं रिलॅक्स होत आहोत ते..\n त्या अनोळखी मनुष्यांनी आमच्यासोबत वाद उकरून काढला..\nअर्थात, मी जेवणात गुंग असल्याने, ह्या ���गळ्याची सुरूवात नेमकी कधी झाली, हे माझ्या लक्षात आले नाही.\nपण एका क्षणी मला दिसले की माझ्यासमोर बसलेले श्री. लातूरकर अत्यंत चपळाईने दरवाजातून बाहेर पळत गेले आहेत.. ते पाहताच मला शंका आली की काहीतरी गडबड झालेली आहे..\nम्हणून मी मागे वळून पाहिले असता मला दिसले की आमचा एक जोडीदार, त्या अनोळखी मनुष्यांस\nआरडून ओरडून विचारत आहे की,\"तुला लय मस्ती आलीय का तुला म्हाईत नाय का मी कोन हाय ते तुला म्हाईत नाय का मी कोन हाय ते\nनंतर मला दिसले की श्री.औरंगाबादकर आणि एक अनोळखी मनुष्य ह्यांच्यामध्ये माफक शारीरिक झोंबाझोंबी सुरू आहे..\nपण श्री. औरंगाबादकर ह्यांनी नंतर फार वर्षांनी मला पटवून दिले की, स्वत:च्या पायांतल्या ब्रॅंडेड शूजचा वापर करून, त्यांनी त्या अनोळखी मनुष्यास जोरदार फाईट मारली होती...\nखरे खोटे ईश्वरच जाणे..\nकारण सत्याची स्वतःला सोयीस्कर असणारी आवृत्ती पेश करण्याबद्दल श्री. औरंगाबादकर प्रसिद्ध होते.. \nमग ह्यानंतर त्या मनुष्याने त्याच्या साथीदारांना फोन लावला आणि त्यांना अर्जंट घटनास्थळी येण्यासाठी पटवू लागला.. आणि शिवाय त्याने आम्हांस इशारा दिला की \"हितंच थांबा ***... आणि शिवाय त्याने आम्हांस इशारा दिला की \"हितंच थांबा ***... आता मी तुमाला सगळ्यान्ला चांगलेच ** लावनार हाय... आता मी तुमाला सगळ्यान्ला चांगलेच ** लावनार हाय...\nही गर्जना ऐकताच माझ्यावरचा मद्याचा अंमल झटक्यात अर्ध्याने कमी झाला..\nपण माझ्या शेजारी परममित्र श्री. कुलकर्णीदेव बसले होते, ते अजूनही बऱ्यापैकी धुंद अवस्थेत आहेत, हे माझ्या लक्षात आले..\nश्री. कुलकर्णीदेव निवांतपणे रस्सा भुरकत होते, चिकनची हाडं चापत होते.. त्यांस मी म्हणालो की \"अहो देवा, आता उशीर करण्यात काहीच अर्थ नाही..उरका लवकर..\nमग आम्ही सगळे जेवण तसेच सोडून बाहेर आलो,\nतेव्हा श्री. औरंगाबादकरही फोनवर आरोळ्या ठोकत होते आणि कुणालातरी तिथं येण्यासाठी कळकळीचं आमंत्रण देत होते..\nसमरप्रसंगाची चाहूल लागली की माझे हातपाय लगेच गार पडतात...\nत्यामुळे मी श्री.औरंगाबादकरांना सहजच सल्ला दिला की \"समजा त्यांची टोळी लगेच इथं आली, तर त्यांच्याशी लढणार कोण रात्रही फार झालीय आणि आता कुठं मारामारी वगैरे करता रात्रही फार झालीय आणि आता कुठं मारामारी वगैरे करता आता पळा..\nखरं तर मला अंधूक आशा होती, की आमचे सेनापती श्री. औरंगाबादकर चिडतील आणि माझा 'पळण्याचा प्रस्ताव' ताबडतोब ठोकरून लावतील आणि शिवाय माझ्या पेद्रटपणाबद्दल मला शेलक्या शिव्या वगैरे देतील..\nआमच्या त्या युद्धकुशल सेनापतींनी लगेच ओरडून सर्वांना आदेश दिला की \"पळाss..\nआता खुद्द सेनापतीच पळण्याच्या दृष्टीने अतिजलद हालचाली करू लागल्यानंतर आमच्या सर्वांमध्ये खळबळ माजणे, हे मनुष्य स्वभावाला धरूनच होते, असे म्हणावे लागेल.\n\" हा शब्द ऐकताच, श्री. सांगलीकर ह्यांनी तातडीने बाईक स्टार्ट केली.. फक्त अर्ध्याच सेकंदात, त्या बाईकवर मी आणि श्री.कुलकर्णीदेव उड्या मारून बसलो आणि निघालो.\nथोडं पुढे जाताच आम्हांस दिसले की श्री.‌जळगावकर एका वाळूच्या ढीगापाठीमागं लपून बसण्याचा विनोदी प्रयत्न करत आहेत..\nआम्ही ओरडून त्यांस सांगितले की \"इथं एकट्यानं लपून बसण्यात काहीच पॉइंट नाही... आपल्या सेनापतींनी ऑलरेडी रान कातरलेलं आहे.. त्यामुळे आता सगळ्यांनी ढुंगणाला पाय लावून पळणं, हेच सद्यपरिस्थितीत योग्य धोरण आहे...\nएवढं बोलून आम्ही ट्रिपलसीट होस्टेलच्या दिशेने निघालो.. वाटेत श्री.कुलकर्णीदेव, मला विचारले की, \"मागे राहिलेले आपले वर्गबंधू आता मार खातील काय रे\nह्यावर मी त्यांस प्रवचन देत आश्वस्त केले की,\n\"तुम्ही मुळीच चिंता करू नका देवा...आपले वर्गबंधू जातिवंत बेवडे आहेत.. आणि जातिवंत बेवडे सदासुखी असतात हे जगजाहीर आहे.. कारण अशा अस्सल बेवड्यांच्या भल्याबुऱ्याची चिंता साक्षात परमेश्वरच वहात असतो.. कारण अशा अस्सल बेवड्यांच्या भल्याबुऱ्याची चिंता साक्षात परमेश्वरच वहात असतो.. \nश्री.कुलकर्णीदेव ह्यांनाही ते लगेच पटले आणि त्यांनी मला टाळीही दिली.\nआम्ही तिघं कँपसमध्ये पोचलो तेव्हा थोडासा आडोसा बघून, आम्ही झालेल्या घटनेचं मुक्त विश्लेषण करत होतो,\nतेवढ्यात माझा फोन वाजला.. फोन उचलल्यावर\nसुरूवातीला लक्षात येत नव्हते की नक्की कोण बोलत आहे.. कारण पलीकडचा मनुष्य अतिशय घाबऱ्याघुबऱ्या आणि उत्तेजित स्वरात बोलत होता..\nमग जेव्हा काळजीपूर्वक ऐकलं तेव्हा लक्षात आलं की ते श्री. लातूरकर होते, जे धोक्याची जाणीव होताच सर्वात आधी तिथून सटकले होते...\nपण प्रॉब्लेम असा झाला होता की ते चपळाईने 'जिव्हाळा'मधून बाहेर पडले आणि घाई गडबडीत एका टमटममध्ये बसून भलत्याच ठिकाणी जाऊन पोचले होते.\nआणि तिथं गेल्यावर त्यांच्या लक्षात आलं की \"अरेच्चा.. इथं तर काही�� ओळखीचं वाटत नाहीये.. इथं तर काहीच ओळखीचं वाटत नाहीये..आपण नेमकं कुठं आलोय..आपण नेमकं कुठं आलोय..\nत्यामुळे आता ते मला फोन करून विनवत होते की,\n\"मी असा असा इथं इथं आहे आणि ह्या भयाण मध्यानरात्री मला होस्टेलवर यायला वाहन भेटत नसल्यामुळे आणि तूच माझा एकमेव जिवलग मित्र वगैरे असल्यामुळे मला घेऊन जाणं, हे तुझं कर्तव्यच आहे.\"\nतर अशा ह्या श्री. लातूरकर ह्यांचा अतिचंचल स्वभाव पाहता, मला तिकडे जाणे भागच होते...\nपण त्यांस घेऊन परत येत असताना वाटेतच आम्ही नेमकं दुष्मनांच्या तावडीत सापडलो..\nह्याला शुद्ध दुर्दैवच म्हणावे लागेल..\nशिव्यांची बौछार करत दुष्मन रिक्षातून उतरले..\nमी अर्थातच सवयीप्रमाणे \"दादा दादा\" वगैरे म्हणून त्या टोळक्याशी कौटुंबिक नातं जोडण्याचा प्रयत्न करू लागलो... पण त्यांनी असे नातेसंबंध जोडून घेण्याकडे साफ दुर्लक्ष करून आम्हांस डायरेक्ट फटकवण्यास सुरूवात केली.\n\"थांबा थांबाss.. चष्मा तरी काढू द्या की ओss\" \"अय्योयोयोआयायायाsss.. चूकी झालीss एवड्या बार सोडा आमालाss...लय लागतंय गी ओssss.\n(त्यावेळी आमच्या तोंडून अशा स्वरूपाचे विव्हळ उद्गार निघाल्याचे आठवते..\nशेवटी बऱ्यापैकी काडता काढल्यावर त्या टोळक्याने, आम्हास तिथून हुसकावून लावले.\nपण त्या भानगडीत माझा मोबाईल तिथं कुठंतरी पडला.\nतशातच पाऊस चांगलाच चालू झालेला.. मोबाईलची काळजी होती.. पण परत माघारी जाऊन मोबाईल आणायची हिंमत कोठून आणावी...\nपण मग लक्षात आले, की ह्या कामात परममित्र तडफदार सरदार श्री. वीरेंद्रसिंह घाटगे-देशमुख ह्यांची मदत घेता येईल.\nम्हणून मी श्री.घाटगे-देशमुख यांच्या रूमच्या खाली जाऊन त्यांस जोरजोरात हाका मारू लागलो..\nएव्हाना शरीरातलं मद्याचं प्रमाण झिरोवर आल्यामुळे आणि हुडहुडी भरल्यामुळे माझा आवाज पूर्णपणे फाटत असणार त्यावेळी..\nपावसात भिजून लगदा झालेलं रस्त्यावरचं एखादं बेवारस कुत्र्याचं पिल्लू जसं केकाटतं, डिट्टो तसाच माझा आवाज निघत होता, असं काही प्रत्यक्षदर्शींनी मला नंतर सांगितलं.. पण ती नंतरची गोष्ट..\nतर माझ्या आवाजातली निकड लक्षात घेऊन सरदार श्री. घाटगे-देशमुख तातडीने खाली आले.\nमी त्यांस थोडक्यात परिस्थितीची कल्पना दिली आणि माझ्या येण्याचा मर्यादित उद्देशही स्पष्ट केला..\nश्री.घाटगे-देशमुख सरदार हे एक अत्यंत उमदे मनुष्य आहेत, हे मला मान्यच करावे लागेल...\nत्य��ंनी बुलेटला दणदणीत किक मारली आणि बोलले की \"चल बस म्हागं... कोन भो*डीचा आडवा येतो तेच बगतोss.. ना*डी वरात काडू त्येंची..\" असे वीरश्रीयुक्त उद्गगार काढले त्यांनी..\nपण ते उद्गार ऐकून मी लगेच 'सावध' झालो कारण मला संशय आला की श्री. घाटगे देशमुखसुद्धा नेहमीप्रमाणे मॅकडोवेल-नाईंटी मारून बसले आहेत की काय...\nम्हणून मी त्यांस अदबीने बोललो की \"मालक, आत्ता थोड्या वेळापूर्वीच माझी कणीक पुरेपूर तिंबली गेल्यामुळे माझी हौस बऱ्याच अंशी भागलेली आहे.. त्यामुळं आता कुणीच आडवं येऊ नये, अशी माझी इच्छा आहे..\nअर्थात घटनास्थळी जाऊनही फारसा उपयोग झाला नाही.. तो मोबाईल पावसामुळे पूर्ण कामातून गेला होता... पण तेही एक असोच..\n** काही ठळक परिणाम:\n१. धो धो पावसातून, शेतांतून, ऊसांतून आणि गुडघाभर चिखलातून पळत येताना श्री.औरंगाबादकर सेनापती ह्यांचे ब्रँडेड शूज निसटून गेले..\nपण त्यांनी हार मानली नाही.. ते तसेच अनवाणी पायांनी एका चिवट जिद्दीनं, एका अविचल निष्ठेनं डीपीपर्यंत पळत आले...\n२. सदर घटनेमुळे श्री. जळगावकर ह्यांच्यात अध्यात्मिक स्वरूपाचे परिवर्तन झाले आणि त्यांनी आयुष्यभर मद्याचा त्याग करण्याचा संकल्प सोडला, जो नेहमीप्रमाणेच आठवडाभरात कोसळला.\n३. पुढचे दोन-तीन दिवस श्री.लातूरकर ह्यांची मनस्थिती नाजूक झाली.. ते रात्री झोपले असता त्यांस स्वप्न पडायचे की रिक्षावाले टोळके त्यांस आणखी चोप देण्यासाठी येत आहे.. ते रात्री झोपले असता त्यांस स्वप्न पडायचे की रिक्षावाले टोळके त्यांस आणखी चोप देण्यासाठी येत आहे.. मग ते रात्री बेरात्री 'मेलो मेलो' म्हणत दचकून उठायचे आणि आम्हास खिदळण्याची संधी उपलब्ध करून द्यायचे... रिक्षाचा आवाज ऐकताच श्री. लातूरकर दिवसाढवळ्या घाबरेघुबरे होतात, असा एक प्रवाद सदर घटनेमुळे पुढे रूढ झाला...\nतर आम्ही जिला 'जिव्हाळा'च्या रणांगणातली ऐतिहासिक धुमश्चक्री वगैरे म्हणतो, त्याचा हा इतिवृत्तांत..\nनंतर बऱ्याच वर्षांनी असंच एकदा पुणे मुक्कामी एका बारमध्ये बसलो असताना, 'पानिपत' आणि मराठ्यांचे गनिमी काव्याचे युद्धतंत्र ह्याबद्दलचे माझे विश्लेषण मी\n(श्री.औरंगाबादकरांचा आणि 'इतिहास' ह्या विषयाचा संबंध इयत्ता दहावीतच संपुष्टात आलेला होता.. त्यामुळे मी काहीही ज्ञान पाजळले असते तरी खपण्यासारखे होते..)\nपण माझे विस्तृत भाषण ऐकून श्री. औरंगाबादकरांनी उत्कटतेने माझा हात हातात घेतला आणि म्हणाले की,\n\"श्री.सोलापूरकर, तुम्ही तर अगदी माझ्या मनातलं बोललात हो.. मी गनिमी काव्याचंच युद्धतंत्र 'जिव्हाळ्याच्या लढाईत' वापरलं होतं.. पण दुर्दैवाने थोडंसं नियोजन फसलं..\nत्यामुळे आपल्या पोरांनी मला खलनायक ठरवलं..\nआता कदाचित तुमच्यासारखा साक्षेपी इतिहासकार तरी मला योग्य न्याय देईल, अशी मी आशा लावून बसलो आहे...\nतुम्ही तो सगळा इतिहास माझ्या बाजूने लिहिण्याचे काम कराल काय माझ्यासाठी एवढं कराच प्लीज.. माझ्यासाठी एवढं कराच प्लीज..\nआणि अर्थातच, श्री. औरंगाबादकरांच्या गौरवशाली कारकिर्दीवरचा तो भलामोठा डाग पुसणं, हे माझं कर्तव्यच आहे...\nनाहीतर मग एवढे पुरातन मैत्र जोपासून काय उपेग...\nखूप हसलो. मस्त लिहिता. लिहित रहा.\n_/\\_ धन्यवाद गुल्लू दादा :-))\n_/\\_ धन्यवाद गुल्लू दादा :-))\nअरारारा .... लई खतरनाक ...\nअरारारा .... लई खतरनाक ...\nदंडवत घ्या पाटील साहेब ..\nरच्याकने : तुमची लेखनशैली ओघवती आहे. पुलेशु.\nपाटलांकडून तुम्हांसही सप्रेम धन्यवाद ..\nअसेच एकदा बाहेरील ढाब्यावर पार्टीला गेलो होतो शेजारी टेबलावर एक भयानक ग्रूप अर्वाच्य शिव्या देत त्यांच्याच मस्तीत रंगला होता. कोणीतरी मोठी असामी होती.\nआम्ही आपले बरेच सभ्य, ढगात विहाराचा अनुभव घेत आमच्या गप्पात रंगलो... अन् तितक्यात शेजारील टेबलावर एक जण आऊट होऊन भडाभडा ओकू लागला...\nते पाहून आमच्या टेबलावरून एक जण विक्राळ आवाजात गडगडाटी हास्य करत त्याच्याच नादात बराळला चायला झेपत नाही तर पितात कशाला हे साले...\nझालं सर्वत्र भयाण शांतता अगदी कामगार वर्गही जागेवर उभा राहून श्वास रोखून नेमकं काय झालं याचा अंदाज घेऊ लागला शेजारील टेबलावर सर्वजण आमच्याकडे रोखून बघू लागले...\nमी देखील टुंन अवस्थेत होतो पन आतून मनोदेवता माझ्या रक्षणास तत्पर निघाली काही कळायच्या आत मी ओरडलो सच्या पळ गाडी काढ त्याच वेळीं शेजारील टेबल प्रमूख धर त्या आय**ला, गां* फाडा त्यांची ओरडला...\nबस, सुदैवाने आम्हीं कमी ढगात निघालो परिस्थितीचे भान ओळखून धडपडत गाडीपर्यंत पोचलो, आमच्या सुदैवाने शेजारील ग्रूप लवंडायच्या अवस्थेत असल्याने त्यांची धाव कमी पडली जेवण, बील, ढाब्यावरील लोकं कसलीही तमा न बाळगता गाडी सुसाट सोडुन वेगाने चांदणी चौकात आलो तेंव्हा थोडा धीर आला कोणीही पाठलाग केला नव्हता... आम्ही पूर्ण सुरक्षीत होतो याची खात्री झाली. त्यानंतर जो ओरडला त्याला सर्वांनी शक्य त्या ताकतीने व प्रेमाने बुकलून काढले पण त्याला आपण ओरडलो हेच आठवत नाही असाच बचाव तो शेवटपर्यंत करत राहिला...\nथोडा वेळ तिथे तसाच घालवला व आता जेवायचे कूठे हा प्रश्नच नव्हता कारण बराच उशीर झाला होता व बऱ्यापैकी उतरू लागली होती भूक तर लागली होती पण पर्याय सुचत नव्हते म्हणून शेवटी तसेच गाडी हायवेने खेड शिवापूरकडे रेटली रात्रीचा दीड वाजून गेला होता कुठेही पूर्ण जेवण उपलब्ध नव्हते अन टोलनाक्याच्या अलीकडे एक टपरीवाला दिसला जो अंडा भुर्जी चहा कॉफी विकत होता, तिथेच ऑर्डर सोडली व गाडीतच बसून गप्पा मारत वेड्या सारखे थोड्या थोड्या वेळाने चहा, कॉफी, आम्लेट, भुर्जी, सिगारेटच्या ऑर्डर पहाटे पर्यंत सोडत राहिलो... नक्की काय घडले यावर बरीच चर्चा झाली अन सूर्यनारायणाची चाहूल लागता आम्हीही तेथून काढता पाय घेतला\nभारी चालू आहे मालिका. पुलेशु.\nभारी चालू आहे मालिका.\nलै हसलो राव... झकास\nलै हसलो राव... झकास\n-(गनिमी कावेबाज अभियांत्रिक) सोकाजी\nखुप आभार, खुप म्हणजे खुप,\nखुप आभार, खुप म्हणजे खुप, खदखदुन हसलो.\nश्री. औरंगाबादकरांच्या गौरवशाली कारकिर्दीवरचा तो भलामोठा डाग..\nश्री. औरंगाबादकरांच्या गौरवशाली कारकिर्दीवरचा तो भलामोठा डाग पुसला गेला की नाही माहीत नाही. पण लेख मात्र झकास खूप विनोदी. मस्त लिहिलेय. तुमची लेखनशैली खत्राचा आहे.\nआमचे परममित्र श्री. औरंगाबादकर ह्यांच्या कारकीर्दीवर डागांची अशी लांबलचक रांगोळीच है..\nपण डागांचाही जल्लोष करणारं असलं नमुनेदार व्यक्तिमत्त्व दोस्ती खात्यात असलेलं एक बरं असतंय..\nअभिप्रायाबद्दल तुमचे आभार :-)\nछान चालू आहे लेखमाला\nछान चालू आहे लेखमाला\nप्रतिसाद ही एकदम मजा आलेत.\nप्रतिसाद ही एकदम मजा आलेत.\nआणि लेखमाला सुद्धा मस्त चालु आहे. पु ले शु. येउंद्य अजुन\n'विसोबा खेचर' ह्याम्चे लेख मी\n'विसोबा खेचर' ह्याम्चे लेख मी अजुनही शोधुन वाचतोय, तशी अनुक्रमणिका ह्या लेखकाच्या लेखांची करता येईल का मिसळपावच्या सर्व नियमात बसत असेल तर मला ह्या लेखकाच्या सर्व लेखाम्ची लेखमाला अनुक्रमेणिके सकट डाउनलोड करायची आहे.\nमला पहील्याचे मिसळपाव डॉट कॉम पुन्हा एकदा अनुभवायचे आहे, आता काही लेखक तसे आहेत त्यांना प्रोत्साहन द्यावे व मला अजुन चांगले वाचायला मिळेल म्हणुन बोलतोय.\nमिसळपावचे मालक, तात्या.........कधी प्रत्यक्षात त्यांना भेटलो नाही, पण 'मिसळपाव डॉट कॉम व तात्या\" हे आठवलं की होते साहीत्यिक मेजवानी\n[मला ह्या लेखकाच्या सर्व लेखाम्ची लेखमाला अनुक्रमेणिके सकट डाउनलोड करायची आहे.],\nमाझ्या बाजूने काहीच हरकत नाही... तुम्हाला हे लिखाण आवडले, पटले ह्याचा मला आनंदच आहे...\nतुमच्या अभिप्रायाबद्दल मी आभारी आहे.. :-))\n खदकदुन हसलो म्हणजे काय\n खदकदुन हसलो म्हणजे काय माहीतेय मी हसताना हलत होतो, खदाखदा हसणे, पोट धरुन हसणे बोलतात ना तसे\n\"चिकन समजा थोडंसं जुनाट रबरी वगैरे असलं तरी काय हरकत आहे आणि ६० रूपैमध्ये आणखी काय काय पायजे रे तुला रांडीच्या ss आणि ६० रूपैमध्ये आणखी काय काय पायजे रे तुला रांडीच्या ss\nअशी आपापसांत व्यावहारिक चर्चा करत, आमचं जेवण चाललेलं.\nइथपर्यंत सगळं नेहमीप्रमाणे आणि सुरळीत होतं...\nपण मग समजा अतिमद्यप्राशनामुळे आमच्यापैकी काहीजणांचं धाडस वाढलेलं असेल...\nत्यामुळे थट्टामस्करी वगैरे करण्याची उबळ आली असेल..\nत्यामुळे समजा त्यांनी स्वतःच्या ताटातल्या रश्शामध्ये लिंबू पिळून, उरलेला लिंबू एकमेकांना फेकून मारण्याचा एक्साइटींग खेळ चालू केला असेल..\nआणि त्याहीपुढं जाऊन समजा, ते लिंबाचे चोथे फेकताना नेम चुकला असेल आणि तिथं आजूबाजूला जेवायला बसलेल्या अनोळखी मनुष्यांस लागला असेल, तर ह्यात कुणी एवढं मनाला लावून घेण्याचं काही कारण होतं काय \nमी दीवसभर वाचीन व हसत राहीन अस लिहलय, हे नाही मिळत पुस्तकात\nछान लिहिताय. लिहीत रहा.\nसर्वांचे प्रतिसाद वाचून आम्हास गुदगुल्या झालेल्या आहेत, आणि त्याबद्दल पाटील सर्वांचे आभारी आहेत.. :-))\n\"मालक, आत्ता थोड्या वेळापूर्वीच माझी कणीक पुरेपूर तिंबली गेल्यामुळे माझी हौस बऱ्याच अंशी भागलेली आहे.. त्यामुळं आता कुणीच आडवं येऊ नये, अशी माझी इच्छा आहे..\nआणि शिवाय दुपारी बॅकलॉगचा एक पेपर देऊन दु:ख फारच अनावर झाल्यामुळे, आम्ही सगळे ताबडतोब 'मैफिल बार अँड रेस्टॉरंट' येथे जाऊन बसलो.\nहे वाचून एकदम relate झालं.\nआमच्या इंजिनियरिंग चे दिवस आठवले.\n असेच पुढचे भाग पण येऊ द्यात.\nकराड मधली कथा आहे का\nस्थळ आणि हॉटेल ची नावे वाचून वाटतंय की कराड ची गोष्ट आहे. त्या दिवशी आम्ही पण जिव्हाळा वर असू बहुतेक\nकामती रोडला समाधान नावाचा ढाबा आहे, आमचा स्वर्ग होता राव तो. आपल्याला हवं तेवढं चिकन घेऊन जावं, मालकाला द्यावं आणि पोट द���खायला लगेपर्यंत सुक्क, रस्सा आणि रोट्या खाव्या. बेवडे दारु ढोसत बसत, आपण मात्र पोटभर घ्यावं, झालं की पोरं गोळा करुन बाळुला (रेक्टर) समजायच्या आत होस्टेलमध्ये परत यावं. भांडणं झाली तर मालक स्वतः मध्ये पडुन मिटवायचा, आणि पोरं गाडीत भरून कॉलेजवर पोहोचवायचा. सोलापूर कर आहे म्हटल्यावर जा एकदा समाधान ला. :)\nमिपा दिवाळी अंक २०२१\nमिसळपाव दिवाळी अंक २०२१\nअनुक्रमणिका - दिवाळी अंक २०२१\nसध्या 6 सदस्य हजर आहेत.\nनमस्कार, आज पर्यन्त नोंदणी केलेल्या सर्व नवीन सदस्यांचे खाते सक्रिय करण्यात आले आहे. सदस्य नोंदणी केल्यावर, ईमेल आला नसल्यास किंवा सदस्य होताना काहीही अडचण येत असल्यास कृपया admin@misalpav.com या पत्यावर संपर्क साधावा.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2021-12-05T08:59:11Z", "digest": "sha1:UFHBVVMRZ7TKXFD7V57M4Y6BWMFCWD62", "length": 9937, "nlines": 75, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जाती - विकिपीडिया", "raw_content": "\nया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.\nहा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विक���पीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nअनुसूचित जाती यादी -\n१अगेर २अनमुक१४% ३आरेमाला३८४% ४अरवा माला४६५% ५बहना बहाना१०९% ६बाकड, बंट६७९% ७बलाही, बलाई१३,६७१% ८बसोर , बुरुद, बांसोर, बांसोडी४३,६१६% ९बेडाजंगम, बुडगा जंगम४२,२०६% १०बेडर१७,४६७%\n११भांबी, भांभी, असादरु, असोदी, चामडिया, चमार, चमारी,चांभार, चमगार, हरळय्या, हराळी, खालपा, माचीगार, मोचीगार, मादर, मादिग, मोची, तेलगू मोची, कामाटी मोची, राणीगार, रोहिदास, नोना, रामनामी, रोहित, समगार, सतनामी, सूरज्यबंशी, सूरज्यरामनामी, समगारा, चर्मकार, परदेशी चामार (शा.नि. दि. १५ एप्रिल २०१० प्रमाणे समाविष्ट)१२,३४,८७४%\n१२भंगी, मेहतर, ओलगाना, रुखी, मलकाना, हलालखोर, लालबेगी, बाल्मिकी, करोर, झाडगल्ली, हेला(शा.नि. दि.१५ एप्रिल २०१० प्रमाणे समाविष्ट)१,८६,७७६%\n१३बिंदला६२९% १४ब्यागारा१९% १५चलवादी, चन्नया२,३८४% १६चेन्नदासर, होलया दासर, होलेया दसारी४००% १७डक्कल, डोक्कलवार४४२% १८ढोर, कक्कय्या, कंकय्या, डोहोर९०,२२६% १९डोम, डुमार३,३३७% २०येल्लमलवार, येल्लमलवंडलु३,०१२% २१गंडा, गंडी४२०% २२गरोड,गारी३६१% २३घासी,घासीया१,१९०% २४हल्लीर९८% २५हलसार, हसलार, हुलसवार, हुलसवार, हलसवार (शा.नि. दि.१५ एप्रिल २०१० प्रमाणे समाविष्ट)१००%\n२६होलार, व्हलार७९,४६१% २७होलय, होलेर, होलेया, होलिया१४,५८७% २८कैकाडी (अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, नागपूर, वर्धा व यवतमाळ जिल्हे व राजूरा तालूका सोडून चंद्रपूर जिल्हा यांत)५,२३२%\n२९कटिया, पथरिया१,९२१% ३०खंगार, कनेरा, मिरधा१,४०५% ३१खाटिक, चिकवा, चिकवी८९,९६९% ३२कोलूपूल-वंडलु१६% ३३कोरी९,७४९% ३४लिंगडेर१,१०,१९३% ३५मादगी५०,९९२% ३६मादिगा६,४३२% ३७महार, मेहर, तराळ, धेगू-मेगू५६,७८,९१२% ३८माहयावंशी, धेड, वणकर, मारु-वणकर१२,६१२%\n३९माला७,९७३% ४०माला दासरी१,०९४% ४१माला हन्नाई२८% ४२माला जंगम१९,५८९% ४३माला मस्ती३१% ४४माला साले, नेटकानी१९४% ४५माला सन्यासी५६% ४६मांग, मातंग, मिनिमादिग, दखनी-मांग, मांग-म्हशी, मदारी, गारुडी, राधेमांग२०,०३,९९६%\n४७मांग-गारोडी, मांग-गारुडी२५,२६०% ४८मन्ने१,७२८% ४९मस्ती२०६% ५०मेंघवाल, मेंघवार३५,५९४% ५१मिठा, अयलवार३५,३२९% ५२मक्री७२% ५३नाडीया,हादी३४५% ५४पासी१६,६८३% ५५सांसी३८९% ५६शेणवा, चेणवा, सेडमा, रावत४१९% ५७सिंधोल्लू, चिंदोल्लू४६% ५८तिरगार, तिरबंदा१७०% ५९तुरी\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवी�� खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ एप्रिल २०१९ रोजी १०:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1723081", "date_download": "2021-12-05T08:10:07Z", "digest": "sha1:R7IXOWREAGNDCDB5RSRJJSZBNSRUINKX", "length": 36533, "nlines": 70, "source_domain": "pib.gov.in", "title": "आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय", "raw_content": "पीपीई सूट्स, मास्क्स वापरा, निर्जंतुक करा, पुनर्वापर करा, केवळ ‘वज्र कवच’च्या मदतीने\n“आपली साधने काही मिनिटांत निर्जंतुक होतील, त्यावरील 99.999% विषाणू नष्ट होतील”\n“जैव-वैद्यकीय कचरा कमी करणारा प्रभावी पर्यावरण-पूरक उपाय”\nमुंबईतल्या ‘इंद्रा वॉटर’या स्टार्ट-अप कंपनीने विकसित केलेल्या ‘वज्रकवच’ या निर्जंतुकीकरण प्रणालीमुळे डॉक्टर्स आणि इतर वैद्यकीय कर्मचारी स्वतःच्या संरक्षणासाठी वापरत असलेल्या साधनांवर असलेले कोविडचे विषाणू निष्क्रिय होतात. पीपीई (पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट),एन-95 मास्क्स, कोट्स, ग्लोव्हज आणि गाऊन्स(ओव्हरऑल) अशा सगळ्या साधनांना निर्जंतूक करण्याची क्षमता या प्रणालीत आहे. यामुळे साहजिकच,आरोग्य कर्मचाऱ्यांना पीपीई आणि इतर साधनांचा पुनर्वापर करणे शक्य झाले आहे. ही प्रणाली केवळ त्यांचेच संरक्षण करते असे नाही, तर एका अर्थाने ती पर्यावरणाचेही संरक्षण करते. कारण पुनर्वापरामुळे जैव-वैद्यकीय कचरा तयार होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच, पीपीई किट्स ची उपलब्धता वाढली असून त्यांचा खर्चही कमी झाला आहे.\n“तुमची साधने काही मिनिटांत निर्जंतुक होतील”\nह्या प्रणालीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, हे निर्जंतुकीकरण केवळ काही मिनिटात पूर्ण होते. “वज्र कवच” ही विद्युतभारावर चालणारी उपकरण प्रणाली असून, तिला दार असते. मुंबईजवळच्या ठाणे जिल्ह्यातील भिवंडी इथे ‘इंद्रा वॉटर’ कारखान्यात ही प्रणाली तयार केली जाते आणि तिथून ती रुग्णालयांमध्ये पोचवली जाते.\nया प्रणालीमुळे साधनांवर असलेले विषाणू एक लाख पटीने न���्ट होतात\n“ वैज्ञानिक भाषेत सांगायचे झाल्यास, आमची ही प्रणाली सूक्ष्मजीवांची संख्या एक लाख पट पर्यंत कमी करण्यास सक्षम आहे. हिच्या चाचण्यांमध्ये आम्हाला विषाणू आणि जीवाणूंमध्ये पाच लॉग (99.999%) पर्यंत घट झाल्याचे आम्हाला आढळले आहे.”, ‘इंद्रा वॉटर’ कंपनीचे सहसंस्थापक अभिजित व्ही. व्ही. आर यांनी अत्यंत अभिमानाने त्यांच्या या उत्पादनाविषयी माहिती दिली.\n‘लॉग घट’ (Log reduction) म्हणजे सक्रीय सूक्ष्मजीवांची साधारण संख्या सांगणारी परिभाषा असून निर्जंतुकीकरण प्रक्रियेत, तितके सूक्ष्मजीव निष्क्रिय होत असतात.\nआयआयटी मुंबईच्या जैवविज्ञान आणि जैव अभियांत्रिकी विभागात, या प्रणालीची चाचणी यशस्वी झाली आणि त्यानंतर या विभागाने तिला मान्यता दिली.\n“वज्र कवच च्या चाचण्या आणि चाचण्यांची प्रक्रिया, अत्यंत दीर्घकाळ सुरु होती. एशेरिचिया विषाणू MS2(हा एक एकल-धागा असलेला आरएनए विषाणू असून मानवी श्वसनव्यवस्थेतील विषाणू, जसे की फ्लूचे आणि कोरोना विषाणू यासारखा विषाणू म्हणून ओळखला जातो) तसेच ई. कोली स्ट्रेन C3000 वर त्याची चाचणी केली गेली. एका पीपीईवर विषाणू आणि जीवाणूंचे अनेक नमुने पसरवण्यात आले आणि त्यानंतर वज्र कवच प्रणालीत हा पीपीई सूट ठेवण्यात आला.निर्जंतुकीकरण प्रक्रीयेनंतर, पीपीई बाहेर काढण्यात आला, त्यानंतर त्यावरील विषाणूंचे नमुने पुन्हा तपासले गेले ज्याद्वारे, विषाणूंच्या वाढीचे प्रमाण आणि लॉगमधील घट तपासण्यात आली.” अशी माहिती अभिजित यांनी दिली. या प्रणालीत विविध पातळ्यांवर निर्जंतुकीकरण प्रक्रिया होत असते, ज्यात अद्यायावत ऑक्सिडेशन, कोरोना डीस्र्चार्ज आणि युव्ही-सी लाईट स्पेक्ट्रम यांचा समावेश असून, ती पीपीईवर असलेले विषाणू, जीवाणू आणि इतर सूक्ष्मजीवांना नष्ट करते. ज्यामुळे 99.999% क्षमतेने निर्जंतुकीकरण शक्य होते, असेही अभिजित यांनी सांगितले.\nवस्तू, साधनांना एकदा वापरुन फेकून देण्यापेक्षा, त्यांचा पुनर्वापर करता येईल का, या बचतीच्या साध्या मात्र महत्वाच्या विचारातून ‘वज्र कवच’ संकल्पनेचा जन्म झाला, अशी माहिती अभिजित यांनी दिली. “मार्च 2020 मध्ये लागू असलेल्या देशव्यापी टाळेबंदीच्या काळात, वज्र कवच या संकल्पनेचा जन्म झाला. या महामारीचा सामना करण्यात, आपण देशाला कशी मदत करु शकू, यावर आम्ही सतत विचार करत असू, त्यावेळी पीपीई किट्स ���णि एन-95 मास्कची खूप जास्त मागणी असल्याचे आम्हाला जाणवले. आपल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना पीपीई किट्स आणि इतर वैद्यकीय उपकरणे पुरवण्यासाठी देशाला बरीच मेहनत करावी लागते. त्यामुळे आमच्या डोक्यात ही कल्पना आली- “अशी एक सुलभ निर्जंतुकीकरण प्रक्रिया सुरु करायची, ज्यातून, आपल्या कोरोना योद्ध्यांना त्यांचे मास्क आणि पीपीई यांचा पुनर्वापर करता येईल.”\nबृहद वारंगल महानगरपालिकेच्या आयुक्त पामेला सत्पथी या अ ॅडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ कॉलेज ऑफ इंडिया च्या उपस्थितीत वज्र कवच चे महानगरपालिकेच्या कार्यालयात उद्घाटन करताना\nही संकल्पना प्रत्यक्षात अमलात आणण्यासाठी, इंद्रा वॉटरने आपल्या जलशुद्धीकरण तंत्रज्ञानात काही बदल केले आणि त्यातून ही निर्जंतूक प्रणाली जन्माला आली, जी पीपीपी किट्स आणि एन-95 मास्क्स सारख्या साधनांना काही मिनिटात निर्जंतुक करु शकते.\nही संपूर्ण प्रणाली भारतातच विकसित झाली आहे, असे अभिजित यांनी सांगितले. “ही निर्जंतुकीकरण प्रणाली तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे सर्व घटक देखील भारतातच तयार झाले आहेत., काहीही बाहेरुन आणलेले नाही.” अभिजित म्हणाले.\nइंद्रा वॉटर ही स्टार्ट अप कंपनी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या ‘निधी-प्रयास’या जल क्षेत्रातील संशोधनानांना मिळणाऱ्या अनुदान (नवोन्मेष आणि उद्यमशीलता सोसायटी,आयआयटी मुंबई) योजनेअंतर्गत स्थापन करण्यात आली आहे. कोविड या आरोग्य संकटाचा सामाना करण्यासाठी केंद्र सरकारच्या कवच या उपक्रमाअंतर्गत इंद्रा वॉटरसह 51 स्टार्ट-अप कंपन्यांना निधी आणि इतर सहकार्य केले जाते. केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या अखत्यारितील राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान उद्यमशीलता विकास मंडळातर्फे (NSTEDB) हा उपक्रम राबवला जात आहे.\nआरोग्य कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त प्रणाली; नवी आवृत्ती लवकरच येणार.\nवज्र कवच प्रणाली, सुबक, वापरण्यास सोपी आहे आणि एक प्रणाली 25 खाटांच्या रुग्णालयांसाठी पुरेशी आहे. यामुळे आम्ही पीपीई चा खर्च कमी करू शकतो असे आयआयटी मुंबई रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी निशा शाह म्हणाल्या. ही प्रणाली मुंबईच्या कामा रुग्णालय आणि छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि आयआयटी मुंबईच्या सेंट जॉर्जेस रुग्णालयात बसवण्यात आली आहे. वारंगलच्या एका रुग्ण���लयातही ही प्रणाली पाठवण्यात आली आहे, असे अभिजित यांनी सांगितले. “सुमारे, 10 वज्र कवच प्रणाली, मुंबईतल्या विविध रुग्णालयात याआधीच लावण्यात आल्या आहेत. अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांशी याविषयी चर्चा केल्यानंतर आम्हाला कळले की, की प्रणाली, केवळ एन-95 मास्क आणि पीपीई किट्स निर्जंतूक करण्यासाठीच नाही, तर प्रयोगशाळेत वापरले जाणारे कोट्स, मास्क, अॅप्रन्स, फेस शिल्ड, अतिदक्षता विभागातील इतर साधने, विविध वैद्यकीय साधने, उपकरणे आणि इतर वैद्यकीय कापडांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठीही वापरली जात आहे.”\nया प्रणालीच्या आकाराविषयी माहिती देतांना अभिजित यांनी सांगितले, की सुरुवातीला त्यांनी उपलब्ध साधनांमधूनच हे उपकरण बनवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आता ते या प्रणालीची नवी आवृत्ती विकसित करत आहेत- जी अधिक सुबक आणि वापरण्यास सुलभ अशी असेल. “आम्हाला लोकांकडून ज्या प्रतिक्रिया, सूचना मिळाल्या त्या आधारावर आम्ही ही सुधारित आवृत्ती तयार केली आहे.” मात्र पीपीई किटचा आकार मोठा असल्याने आम्हाला ते मावण्यासाठी या प्रणालीत तेवढी जागा ठेवणे आवश्यक होते. मात्र, तरीही, आम्ही आता त्याचा आकार कमी करण्याचा विचार करतो आहोत.”\nइंद्रा ही 20 सदस्य असलेली स्टार्ट-अप कंपनी असून, त्यांचे मुख्य काम, निवासी सोसायट्या, घरे, उद्योगक्षेत्र, कारखाने अशा ठिकाणांहून निघणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करुन त्याचे निर्जंतुकीकरण करणे हे आहे. या कंपनीशी contact@INDRAwater.com या ईमेलवर संपर्क साधता येईल.\nपीपीई सूट्स, मास्क्स वापरा, निर्जंतुक करा, पुनर्वापर करा, ‘वज्र कवच’च्या मदतीने\nआपली साधने काही मिनिटांत निर्जंतुक होतील, त्यावरील 99.999% विषाणू नष्ट होतील\nजैव-वैद्यकीय कचरा कमी करणारा प्रभावी पर्यावरण-पूरक उपाय\nआरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय\nपीपीई सूट्स, मास्क्स वापरा, निर्जंतुक करा, पुनर्वापर करा, केवळ ‘वज्र कवच’च्या मदतीने\n“आपली साधने काही मिनिटांत निर्जंतुक होतील, त्यावरील 99.999% विषाणू नष्ट होतील”\n“जैव-वैद्यकीय कचरा कमी करणारा प्रभावी पर्यावरण-पूरक उपाय”\nमुंबईतल्या ‘इंद्रा वॉटर’या स्टार्ट-अप कंपनीने विकसित केलेल्या ‘वज्रकवच’ या निर्जंतुकीकरण प्रणालीमुळे डॉक्टर्स आणि इतर वैद्यकीय कर्मचारी स्वतःच्या संरक्षणासाठी वापरत असलेल्या साधनांवर असलेले कोविडचे विषाणू निष्क्रिय होतात. पीपीई (पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट),एन-95 मास्क्स, कोट्स, ग्लोव्हज आणि गाऊन्स(ओव्हरऑल) अशा सगळ्या साधनांना निर्जंतूक करण्याची क्षमता या प्रणालीत आहे. यामुळे साहजिकच,आरोग्य कर्मचाऱ्यांना पीपीई आणि इतर साधनांचा पुनर्वापर करणे शक्य झाले आहे. ही प्रणाली केवळ त्यांचेच संरक्षण करते असे नाही, तर एका अर्थाने ती पर्यावरणाचेही संरक्षण करते. कारण पुनर्वापरामुळे जैव-वैद्यकीय कचरा तयार होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच, पीपीई किट्स ची उपलब्धता वाढली असून त्यांचा खर्चही कमी झाला आहे.\n“तुमची साधने काही मिनिटांत निर्जंतुक होतील”\nह्या प्रणालीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, हे निर्जंतुकीकरण केवळ काही मिनिटात पूर्ण होते. “वज्र कवच” ही विद्युतभारावर चालणारी उपकरण प्रणाली असून, तिला दार असते. मुंबईजवळच्या ठाणे जिल्ह्यातील भिवंडी इथे ‘इंद्रा वॉटर’ कारखान्यात ही प्रणाली तयार केली जाते आणि तिथून ती रुग्णालयांमध्ये पोचवली जाते.\nया प्रणालीमुळे साधनांवर असलेले विषाणू एक लाख पटीने नष्ट होतात\n“ वैज्ञानिक भाषेत सांगायचे झाल्यास, आमची ही प्रणाली सूक्ष्मजीवांची संख्या एक लाख पट पर्यंत कमी करण्यास सक्षम आहे. हिच्या चाचण्यांमध्ये आम्हाला विषाणू आणि जीवाणूंमध्ये पाच लॉग (99.999%) पर्यंत घट झाल्याचे आम्हाला आढळले आहे.”, ‘इंद्रा वॉटर’ कंपनीचे सहसंस्थापक अभिजित व्ही. व्ही. आर यांनी अत्यंत अभिमानाने त्यांच्या या उत्पादनाविषयी माहिती दिली.\n‘लॉग घट’ (Log reduction) म्हणजे सक्रीय सूक्ष्मजीवांची साधारण संख्या सांगणारी परिभाषा असून निर्जंतुकीकरण प्रक्रियेत, तितके सूक्ष्मजीव निष्क्रिय होत असतात.\nआयआयटी मुंबईच्या जैवविज्ञान आणि जैव अभियांत्रिकी विभागात, या प्रणालीची चाचणी यशस्वी झाली आणि त्यानंतर या विभागाने तिला मान्यता दिली.\n“वज्र कवच च्या चाचण्या आणि चाचण्यांची प्रक्रिया, अत्यंत दीर्घकाळ सुरु होती. एशेरिचिया विषाणू MS2(हा एक एकल-धागा असलेला आरएनए विषाणू असून मानवी श्वसनव्यवस्थेतील विषाणू, जसे की फ्लूचे आणि कोरोना विषाणू यासारखा विषाणू म्हणून ओळखला जातो) तसेच ई. कोली स्ट्रेन C3000 वर त्याची चाचणी केली गेली. एका पीपीईवर विषाणू आणि जीवाणूंचे अनेक नमुने पसरवण्यात आले आणि त्यानंतर वज्र कवच प्रणालीत हा पीपीई सूट ठेवण्यात आला.निर्जंतुकीकरण प्रक्र��येनंतर, पीपीई बाहेर काढण्यात आला, त्यानंतर त्यावरील विषाणूंचे नमुने पुन्हा तपासले गेले ज्याद्वारे, विषाणूंच्या वाढीचे प्रमाण आणि लॉगमधील घट तपासण्यात आली.” अशी माहिती अभिजित यांनी दिली. या प्रणालीत विविध पातळ्यांवर निर्जंतुकीकरण प्रक्रिया होत असते, ज्यात अद्यायावत ऑक्सिडेशन, कोरोना डीस्र्चार्ज आणि युव्ही-सी लाईट स्पेक्ट्रम यांचा समावेश असून, ती पीपीईवर असलेले विषाणू, जीवाणू आणि इतर सूक्ष्मजीवांना नष्ट करते. ज्यामुळे 99.999% क्षमतेने निर्जंतुकीकरण शक्य होते, असेही अभिजित यांनी सांगितले.\nवस्तू, साधनांना एकदा वापरुन फेकून देण्यापेक्षा, त्यांचा पुनर्वापर करता येईल का, या बचतीच्या साध्या मात्र महत्वाच्या विचारातून ‘वज्र कवच’ संकल्पनेचा जन्म झाला, अशी माहिती अभिजित यांनी दिली. “मार्च 2020 मध्ये लागू असलेल्या देशव्यापी टाळेबंदीच्या काळात, वज्र कवच या संकल्पनेचा जन्म झाला. या महामारीचा सामना करण्यात, आपण देशाला कशी मदत करु शकू, यावर आम्ही सतत विचार करत असू, त्यावेळी पीपीई किट्स आणि एन-95 मास्कची खूप जास्त मागणी असल्याचे आम्हाला जाणवले. आपल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना पीपीई किट्स आणि इतर वैद्यकीय उपकरणे पुरवण्यासाठी देशाला बरीच मेहनत करावी लागते. त्यामुळे आमच्या डोक्यात ही कल्पना आली- “अशी एक सुलभ निर्जंतुकीकरण प्रक्रिया सुरु करायची, ज्यातून, आपल्या कोरोना योद्ध्यांना त्यांचे मास्क आणि पीपीई यांचा पुनर्वापर करता येईल.”\nबृहद वारंगल महानगरपालिकेच्या आयुक्त पामेला सत्पथी या अ ॅडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ कॉलेज ऑफ इंडिया च्या उपस्थितीत वज्र कवच चे महानगरपालिकेच्या कार्यालयात उद्घाटन करताना\nही संकल्पना प्रत्यक्षात अमलात आणण्यासाठी, इंद्रा वॉटरने आपल्या जलशुद्धीकरण तंत्रज्ञानात काही बदल केले आणि त्यातून ही निर्जंतूक प्रणाली जन्माला आली, जी पीपीपी किट्स आणि एन-95 मास्क्स सारख्या साधनांना काही मिनिटात निर्जंतुक करु शकते.\nही संपूर्ण प्रणाली भारतातच विकसित झाली आहे, असे अभिजित यांनी सांगितले. “ही निर्जंतुकीकरण प्रणाली तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे सर्व घटक देखील भारतातच तयार झाले आहेत., काहीही बाहेरुन आणलेले नाही.” अभिजित म्हणाले.\nइंद्रा वॉटर ही स्टार्ट अप कंपनी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या ‘निधी-प्रयास’या जल क्षेत्रातील संशोधनानांना मिळणाऱ्या अनुदान (नवोन्मेष आणि उद्यमशीलता सोसायटी,आयआयटी मुंबई) योजनेअंतर्गत स्थापन करण्यात आली आहे. कोविड या आरोग्य संकटाचा सामाना करण्यासाठी केंद्र सरकारच्या कवच या उपक्रमाअंतर्गत इंद्रा वॉटरसह 51 स्टार्ट-अप कंपन्यांना निधी आणि इतर सहकार्य केले जाते. केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या अखत्यारितील राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान उद्यमशीलता विकास मंडळातर्फे (NSTEDB) हा उपक्रम राबवला जात आहे.\nआरोग्य कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त प्रणाली; नवी आवृत्ती लवकरच येणार.\nवज्र कवच प्रणाली, सुबक, वापरण्यास सोपी आहे आणि एक प्रणाली 25 खाटांच्या रुग्णालयांसाठी पुरेशी आहे. यामुळे आम्ही पीपीई चा खर्च कमी करू शकतो असे आयआयटी मुंबई रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी निशा शाह म्हणाल्या. ही प्रणाली मुंबईच्या कामा रुग्णालय आणि छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि आयआयटी मुंबईच्या सेंट जॉर्जेस रुग्णालयात बसवण्यात आली आहे. वारंगलच्या एका रुग्णालयातही ही प्रणाली पाठवण्यात आली आहे, असे अभिजित यांनी सांगितले. “सुमारे, 10 वज्र कवच प्रणाली, मुंबईतल्या विविध रुग्णालयात याआधीच लावण्यात आल्या आहेत. अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांशी याविषयी चर्चा केल्यानंतर आम्हाला कळले की, की प्रणाली, केवळ एन-95 मास्क आणि पीपीई किट्स निर्जंतूक करण्यासाठीच नाही, तर प्रयोगशाळेत वापरले जाणारे कोट्स, मास्क, अॅप्रन्स, फेस शिल्ड, अतिदक्षता विभागातील इतर साधने, विविध वैद्यकीय साधने, उपकरणे आणि इतर वैद्यकीय कापडांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठीही वापरली जात आहे.”\nया प्रणालीच्या आकाराविषयी माहिती देतांना अभिजित यांनी सांगितले, की सुरुवातीला त्यांनी उपलब्ध साधनांमधूनच हे उपकरण बनवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आता ते या प्रणालीची नवी आवृत्ती विकसित करत आहेत- जी अधिक सुबक आणि वापरण्यास सुलभ अशी असेल. “आम्हाला लोकांकडून ज्या प्रतिक्रिया, सूचना मिळाल्या त्या आधारावर आम्ही ही सुधारित आवृत्ती तयार केली आहे.” मात्र पीपीई किटचा आकार मोठा असल्याने आम्हाला ते मावण्यासाठी या प्रणालीत तेवढी जागा ठेवणे आवश्यक होते. मात्र, तरीही, आम्ही आता त्याचा आकार कमी करण्याचा विचार करतो आहोत.”\nइंद्रा ही 20 सदस्य असलेली स्टार्ट-अप कंपनी असून, त्यांचे म��ख्य काम, निवासी सोसायट्या, घरे, उद्योगक्षेत्र, कारखाने अशा ठिकाणांहून निघणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करुन त्याचे निर्जंतुकीकरण करणे हे आहे. या कंपनीशी contact@INDRAwater.com या ईमेलवर संपर्क साधता येईल.\nपीपीई सूट्स, मास्क्स वापरा, निर्जंतुक करा, पुनर्वापर करा, ‘वज्र कवच’च्या मदतीने\nआपली साधने काही मिनिटांत निर्जंतुक होतील, त्यावरील 99.999% विषाणू नष्ट होतील\nजैव-वैद्यकीय कचरा कमी करणारा प्रभावी पर्यावरण-पूरक उपाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%BE/", "date_download": "2021-12-05T08:43:18Z", "digest": "sha1:7EOS5LZNCTD27FLNL6KIBZIKAKQXYVHO", "length": 8274, "nlines": 145, "source_domain": "policenama.com", "title": "इंदोरी पोहा Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune Crime | पुणे-सोलापूर रोडवर प्रवाशांनी कॅबचालकाला धमकावून गाडी नेली चोरुन; चाकूचा…\nOmicron Covid Variant | पुण्यात परदेशातून आलेल्या व्यक्तीचा NIV कडून रिपोर्ट आला,…\n 45 वर्षाच्या महिलेवर जीव जडला म्हणून केलं तिच्या पोरीशी…\n‘इंदोरी पोहा’सह ४ पदार्थांना आता ‘जीआय’ टॅग\nइंदूर : पोलीसनामा ऑनलाइन - इंदूर शहरातील प्रसिद्ध ‘इंदोरी पोहा’ आणि माळवा प्रांतातील इतर तीन प्रसिद्ध खाद्य पदार्थांना जिओग्राफीकल इंडिकेशन (जीआय) मिळवण्याचा प्रयत्न येथील खाद्य पदार्थ निर्मात्यांच्या संघटनेने सुरु केला आहे.नाश्त्यासाठी…\nTanisha Mukherjee | अभिनेत्री काजोलच्या बहिणीला कोरोनाची…\nUrfi Javed | विदेशी अभिनेत्रीची नक्कल करण्याच्या नादात…\nBigg Boss 15 | राखीचा पती रितेशने केलं तेजस्वी प्रकाश सोबत…\nYamini Malhotra | ‘गुम हे किसीके प्यार मे’मधल्या ‘या’…\nJay Bhanushali | अभिनेता जय भानुशालीसाठी लेक ताराने गायलं…\nLink PAN to LIC Policies | LIC ने आपल्या ग्राहकांसाठी आणली…\nIncome Tax Return 2021 | घरबसल्या ऑनलाइन फाईल करा ITR, जाणून…\nLife Insurance | लाईफ इन्श्युरन्स घेताना कधीही करू नका…\nST Workers Strike | आंदोलनस्थळी भोवळ येऊन पडलेल्या एसटी…\nPune Crime | पुणे-सोलापूर रोडवर प्रवाशांनी कॅबचालकाला…\nOmicron Covid Variant | पुण्यात परदेशातून आलेल्या व्यक्तीचा…\n 45 वर्षाच्या महिलेवर जीव जडला…\nInvestment Tips | करोडपती बनण्याचे अचूक 4 मंत्र,…\nIncome Tax Return File | 31 डिसेंबरपूर्वी उरकून घ्या…\nPune Crime | पुण्याच्या आंबेगावातील खून प्रकरणातील…\nACP Narayan Shiragavkar | सहाय्यक पोलिस आयुक्त नारायण…\nACP Gajanan Tompe | पुण्यातील कोथरूड विभागाचे सहाय्यक पोलिस…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nPune Crime | पुणे-सोलापूर रोडवर प्रवाशांनी कॅबचालकाला धमकावून गाडी नेली चोरुन;…\nMaharashtra Hikes Traffic Fines | महाराष्ट्रात मोटार वाहन कायद्यात…\nSatara District Bank Election | भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी…\nMoney Laundering Case | ‘हवाला’च्या माध्यमातून हाँगकाँगला…\nLIC policyholders IPO | पॉलिसी धारकांनी तात्काळ करून घ्यावं PAN कार्ड…\nMaharashtra Rains | बंगालच्या उपसागरात ‘जवाद’ चक्रीवादळ किनारपट्टी भागात रेड अलर्ट; पुढील 2 ते 3 तासात…\nPune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 90 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी\nPune ACP Transfers | पुण्यातील 6 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या प्रशासन, वाहतूक शाखा, गुन्हे शाखा, कोथरूड,…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.thosprahar.com/bjp-and-kisan-morcha-have-warned-the-agitating-provinces-to-stop-the-power-cut-immediately-by-streamlining-the-power-supply-for-agricultural-pumps/", "date_download": "2021-12-05T09:11:48Z", "digest": "sha1:DR4YAQ6E35KEOVGA7U4S27EI6EVDNWWZ", "length": 15665, "nlines": 112, "source_domain": "www.thosprahar.com", "title": "कृषी पंपासाठी वीजपुरवठा सुरळीत करून वीज तोडणी तात्काळ थांबवा मागणी साठी भाजप व किसान मोर्चा तर्फे जनआक्रोश प्रांतांना निवेदनद्वारा आंदोलनचा इशारा.. - ThosPrahar News | Thos Nirbhid Marathi Batmya", "raw_content": "\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nवस्त्रहरणाच्या सीन शूटिंग नंतर ढसाढसा रडली द्रौपदी..पहा काय होत कारण..\nघाबरू नका हे आहेत उपाय आणि उपचार..\nअमळनेर: दामिनी पथकाचे मुंदडा विद्यालयात समुपदेशन..सर्व शाळांना देणार भेट..\nअमळनेर: एकतास येथे पिक नियोजनाची जलमिञांची गावसभा संपन्न..\nअमळनेर: सोनू भटू चौधरी यांची जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी व अंमळनेर तालुकाध्यक्ष छोटू रमेश चौधरी यांची निवड..\nमुख्यपेज/Faijpur/कृषी पंपासाठी वीजपुरवठा सुरळीत करून वीज तोडणी तात्काळ थांबवा मागणी साठी भा���प व किसान मोर्चा तर्फे जनआक्रोश प्रांतांना निवेदनद्वारा आंदोलनचा इशारा..\nकृषी पंपासाठी वीजपुरवठा सुरळीत करून वीज तोडणी तात्काळ थांबवा मागणी साठी भाजप व किसान मोर्चा तर्फे जनआक्रोश प्रांतांना निवेदनद्वारा आंदोलनचा इशारा..\nकृषी पंपासाठी वीजपुरवठा सुरळीत करून वीज तोडणी तात्काळ थांबवा मागणी साठी भाजप व किसान मोर्चा तर्फे जनआक्रोश प्रांतांना निवेदनद्वारा आंदोलनचा इशारा..\nसलीम पिंजारी प्रतिनिधी फैजपूर तालुका यावल\nफैजपूर ता यावल 26 ऑक्टोबर\nमहावितरण मंडळाने तातडीने पंपासाठी तातडीने वीजपुरवठा सुरळीत करावा,व बील अभावी तोडलेला वीज पुरवठा तात्काळ जोडवा अन्यथा रस्त्यावर उतरून मोठे जनआंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, असा सज्जड इशारा भाजप व भाजप किमान मोर्चातर्फे फैजपूर प्रांताधिकारी कैलास कडलक यांना दिलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.\nसातत्यपूर्ण अतिवृष्टीमुळे पावसाने खरीप हंगामात शेतकरी मोठया कर्जाच्या खाईत गेला असतांना मात्र कसामसा रब्बीच्या पेरणीची लगबगीला लागला असतानाथ महावितरणकडून कृषी वीज मोटर पंपा बील थकवाकी वसुलीसाठी थेट वीज ट्रान्सफर्मर वीजपुरवठा खंडित करून आडमुठेपणा अवलंबला केला जाऊन महावितरण व राज्य शासन ऐन दीपावली च्या सणात मोठा अनर्थ करून शेतकरी ची दीपावली अंधारात करते की काय असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी मांडला आहे गेल्या दोन दिवसा पूर्वीच पालकमंत्री ना गुलाबराव पाटील हे सावदा यावल प्रशासकीय दौऱ्यावर असतांना शेतकऱ्यांशी संवाद साधून सुरळीत वीज पुरवठा व वीज तोडणी तात्काळ थांबविण्यासाठी कारवाईचे आश्वाशित केले होते मात्र पालकमंत्री च्या या आश्वासन ला महावितरण हरताळ क फासत आहे असा सूर व्यक्त केला जातो आहे\nदिनांक २६/२०/२०२१ रोजा सकाळी ११ वा फैजपूर कृषी उत्पन्न बाजार उपसमिती येथून शिस्तबद्ध मोर्चा काढण्यात येत त्यांची सांगता प्रांताधिकारी कार्यालय येथे एका सभेत रूपांतर होत तेथे भाजपा ओ बी सी मोर्चा प्रदेश सदस्य हर्षल पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष तथा मसाका चेअरमन शरद महाजन,किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष नारायण बापू चौधरी, यांनी मोर्चाला संबोधित केले प्रास्ताविक ता सरचिटणीस विलास चौधरी यांनी केले\nयाप्रसंगी सावदा विभागाचे कार्यकारी अभियंता सोनवणे याच्याशी प्रांताधिकारी कडलक व किसान ��ोर्चा जिल्हाध्यक्ष नारायण बापू व माजी नगराध्यक्ष निलेश राणे यांनी भ्रमणध्वनी द्वारा संवाद साधला असता त्यांनी काहीसा दिलासा दिला तर प्रांताधिकारी यांनी आपल्या भावना तात्काळ शासनापर्यंत पोहचविण्याचे अश्वाशीत केले\nयाप्रसंगी भाजपा तालुका अध्यक्ष उमेश हेगडे तालुका सरचिटणीस उज्जैन सिंग राजपूत जिल्हा बँक संचालक गणेश नेहेते किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष नितीन राणे तालुका उपाध्यक्ष नितीन नेमाडे शहराध्यक्ष अनंता नेहेते सरचिटणीस संजय सराफ माजी नगराध्यक्ष बी के चौधरी जिप सदस्य सविता भालेराव किसान मोर्चा तालुका अध्यक्ष सागर महाजन माजी सभापती डॉ नरेंद्र कोल्हे कृषि उत्पन्ना उपसभापती उमेश पाटील सदस्य योगीराज बराटे जिला युवा मोर्चा सरचिटणीस राकेश फेगडे हर्षद महाजन यशवंत तळेले वसंत परदेशी राजेश महाजन मिठाराम सरोदे अतुल भालेराव प्रमोद वायकोळे अनंता फेगडे यासह पंचक्रोशीतील शेतकरी वर्ग व भाजपा कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होता\nडॉ प्रमोद नारखेडे हे नामांकित पुरस्काराने सन्मानित\nनैतिकतेची जाण व सामाजिक जबाबदारी चे भान यातून एड्सला रोखुया – डॉ अभिजीत सरोदे\nधनाजी नाना महाविद्यालयात आय सी आय सी आय बँक कॅम्पस इंटरव्ह्यू चे यशस्वी आयोजन\nसंपूर्ण महाराष्ट्रात आगळ्यावेगळ्या पद्धतीने संविधान दिन नाहाटा महाविद्यालयात साञरा\nसंपूर्ण महाराष्ट्रात आगळ्यावेगळ्या पद्धतीने संविधान दिन नाहाटा महाविद्यालयात साञरा\nजिल्हा स्तरीय ‘बॉडी बिल्डर’ स्पर्धेत फैजपूर येथील युवक विजयी\nठोसप्रहार न्यूज अँप डाउनलोड करा\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई ��ेख\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nअमळनेर : माईंड पार्लर मधील फलक, लोकांच्या चर्चेला उधाण…\nशशी थरूर यांचा 6 महिला खासदारांसोबत सेल्फी व्हायरल… कप्शनमुळे वादात..मागितली माफी…\nधक्कादायक: भाऊ झाला वैरी..अल्पवयीन बहिणीवरच केला भावांनी सतत बलात्कार..अल्पवयीन बहिणीवरच केला भावांनी सतत बलात्कार..गरोदर राहिल्यानंतर घटना उघडकीस..\nमहत्वाचे..पुरुषांच्या दाढी मुळे महिलांना जावे लागत आहे “या”आजाराला सामोरे..\nअमळनेर:अजून दोन तरुणी नेल्या पळऊन..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://anandghare2.wordpress.com/2016/07/19/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%A0%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A5%AC-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE/", "date_download": "2021-12-05T08:01:04Z", "digest": "sha1:SMVGHFGI4KTOWTA6PMMNWAGWDCMRXJ3I", "length": 28545, "nlines": 135, "source_domain": "anandghare2.wordpress.com", "title": "स्मृती ठेवुनी जाती -६- दादासाहेब आणि ताई | निवडक आनंदघन", "raw_content": "\nआजीचे घड्याळ (कालगणना) (3)\nकला आणि कलाकार (6)\nराणीचे शहर लंडन (6)\nबोलू ऐसे बोल (11)\nविज्ञान आणि तंत्रज्ञान (86)\nचीन चिनी चायनीज (5)\nसाहित्य आणि साहित्यिक (20)\nविठ्ठला तू वेडा कुंभार (6)\nस्मृती ठेवुनी जाती -६- दादासाहेब आणि ताई\nमी हा लेख सुमारे चार वर्षांपूर्वी लिहिला होता. (September 12, 2012)\nतो १९७५ सालचा सुमार असेल. आम्ही माझ्या एका जवळच्या आप्ताच्या घरी त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी मध्यप्रदेशातल्या एका लहानशा गावी गेलो होतो. त्या गावात त्यांचा वाडवडिलोपार्जित जुना वाडा आहे. त्या विशाल वाड्याच्या सगळ्या बाजूंना मोकळी जमीन आणि या सर्वांभोवती भक्कम तटबंदी वगैरेंनी परिपूर्ण अशी ती गढी आहे. लग्नसमारंभासाठी वाड्यासमोर मोठा मांडव घातला होता. त्या विवाह समारंभातच दादासाहेब आणि ताई यांना मी पहिल्यांदा पाहिले. (ही नावे मी त्या दोघांना या लेखापुरती दिली आहेत.) वरपक्षाकडून जी पाहुण्यांची ‘बारात’ आली होती त्यात वरपिता आणि वरमाई म्हणून त्यांना सर्वोच्च मान होता.\nदादासाहेब भारतीय लष्करात मोठ्या हुद्द्यावर होते, तेंव्हा ते बहुधा कर्नल असावेत. त्यापूर्वी मी कोणत्याच फौजी अधिका-याला जवळून प्रत्यक्ष पाहिले नव्हते. हिंदी सिनेमात दाखवतात त्याप्रमाणे कर्नलसाहेब म्हणजे मिशांचे मोठेमोठे कल्ले आणि चेहे-यावर मग्रूर भाव धारण क��णारे आडदांड आणि फटकळ गृहस्थ असतील अशी एक प्रतिकूल प्रतिमा त्या वेळी माझ्या मनात होती. पण दादासाहेबांचे व्यक्तीमत्व त्यापेक्षा फारच वेगळे होते. ते तर सौम्य प्रकृतीचे अतीशय शांत व प्रेमळ सद्गृहस्थ, अगदी परफेक्ट जंटलमन म्हणता येईल इतके सालस आणि आदबशीर दिसत होते. त्यांना पाहून ते वरपक्षाचे सरसेनानी वाटावेत असा त्यांच्याबद्दल दरारा उत्पन्न होत नव्हता. ताईंचे व्यक्तीमत्व मात्र प्रभावी होते. वरमाईची ऐट त्यांना शोभून दिसत होती आणि मांडवातल्या स्त्रियांच्या घोळक्यात त्या उठून दिसत होत्या.\nपूर्वीच्या काळच्या लग्नसमारंभात कधी कधी वरपक्ष विरुध्द वधूपक्ष असे तणावपूर्ण वातावरण असायचे. बारीक सारीक बाबतीत देखील प्राधान्य, मान-अपमान, रीत-भात वगैरेंचे अवास्तव स्तोम माजवून त्यावरून वादावादी, रुसणेफुगणे, अडवणूक वगैरे प्रकार सर्रास चालत असत. या वरपक्षामध्ये दादासाहेबांशिवाय त्यांच्या परिवारातले इतरही काही सैन्याधिकारी होते. ते कसे असतील, वागतील, त्यातल्या कोणाची मर्जी कुठे बिघडणार तर नाही अशी थोडीशी धाकधूक यजमानपक्षाच्या लोकांना मनातून वाटत होती. पण या लग्नात तसे काहीही झाले नाही. सुरुवातीपासून अखेरपर्यंत दोन्ही पक्षांमध्ये संपूर्ण सामंजस्य राहिले आणि खेळीमेळीच्या व सौहार्दपूर्ण वातावरणात सारा सोहळा पार पडला. त्याचे श्रेय अर्थातच दादासाहेब व ताईंच्याकडे जाते.\nसेवानिवृत्तीनंतर दादासाहेब व ताई जबलपूर इथे त्यांच्या बंगल्यात रहायला गेले. माझा मोठा भाऊसुध्दा काही काल जबलपूरवासी होता. एकदा आम्ही त्याच्याकडे गेलो असतांना त्याच गावात राहणा-या दादासाहेबांना भेटायला जाणे सामाजिक चालीरीतीनुसार आवश्यक होते. ते माझ्या आधीच्या पिढीतले आणि माझ्याहून वीस पंचवीस वर्षांनी मोठे होते. शिवाय त्यांचे जीवन सैन्यातल्या म्हणजे माझ्यापेक्षा खूप वेगळ्या वातावरणात व्यतीत झालेले असल्यामुळे त्या वेळी आम्हाला एकमेकांशी बोलण्यासाठी काही समान असे विषय मला दिसत नव्हते. भेटीची औपचारिकता पार पाडण्यासाठी एकदा त्यांना आपले तोंड दाखवून यावे, त्यांच्या तब्येतीची थोडी विचारपूस करावी, हवापाणी, महागाई वगैरेसारख्या सर्वसामान्य विषयावर दोन चार वाक्ये बोलावीत एवढ्या तयारीने आम्ही त्यांना भेटायला गेलो. पण त्यांनी आमचे फारच अगत्यपूर्वक स्��ागत केले, आपुलकीने आमची विचारपूस केली, अत्यंत टापटिपीने व्यवस्थित सजवून ठेवलेला त्यांचा बंगला आणि सुंदर बगीचा दाखवला, त्यांनी जमवलेल्या वस्तू दाखवतांना त्यांच्या संबंधातल्या काही मजेदार आठवणी सांगितल्या. हे करता करता संध्याकाळ होऊन गेल्यावर रात्रीच्या भोजनासाठी थांबवूनच घेतले. त्यांचा आग्रह मोडणे आम्हाला शक्यच नव्हते.\nजेवणाची वेळ होताच दादासाहेबांनी आपला बार उघडला. यापूर्वी मी कधीच कोणा नातेवाईकाच्या घरी मद्यपान केले नव्हते. मला त्याची मनापासून फारशी आवड नाहीच. पण मित्रांच्या सोबतीत कधी दोन चार घोट घेतले होते आणि अर्धवट भरलेला ग्लास हातात घेऊन ओल्या पार्ट्यांमध्ये फिरलो होतो, ते आपण इतरांपेक्षा कोणी वेगळे आहोत असे दर्शवू नये आणि त्या नंतर पिण्याचे फायदे या विषयावर कोणाचे वाह्यात व्याख्यान ऐकावे लागू नये एवढ्यासाठीच. त्यातही वडीलधारी मंडळी आसपास असतील तर “आज त्यांच्यासमोर नको” म्हणून मी ते टाळले होते. पण वडीलधारी आणि आदरणीय अशा माणसानेच हातात मधुप्याला दिल्यावर त्यांना नको कसे म्हणणार मिलिटरीमध्ये पिणे हा शिष्टाचाराचा भाग असतो असे ऐकलेले होते. आपणही त्याला धरून चालणेच योग्य होते. आमची मैफल चाललेली असतांना महिलावर्गासाठी वाईनच्या बाटल्या निघाल्या आणि त्यात जास्त रंग भरला.\nत्यानंतर जेवणामध्ये कोंबडीचे प्रकार होतेच. आम्ही भेटायला येणार असल्याची सूचना त्या मंडळींना दिल्यानंतर त्यांनी ही तयारी करूनच ठेवली होती. आम्हाला अभक्ष्यभक्षण वर्ज्य नाही, किंबहुना त्याचा शौक आहे ही माहिती त्यांना आधीपासून होती की त्यांनी ती मुद्दाम शोधून काढली होती हे तेच जाणोत. शिवाय मी कधी कल्पनाही केली नव्हती असा एक पदार्थ चवीपुरता ठेवला होता. सुप्रसिध्द क्रिकेटपटु कर्नल सी.के नायडू हे सुध्दा जबलपूरला स्थायिक झालेले होते आणि दादासाहेबांशी त्यांचा घनिष्ठ परिचय होता. निवृत्तीनंतरसुध्दा नायडूसाहेब रानावनात शिकार करायला जात असत. त्या काळात वन्य प्राण्यांच्या शिकारीवर अजून बंदी आलेली नसावी. शिकारीवरून परत आल्यानंतर शिकार केलेल्या प्राण्याच्या मांसाचा एक तुकडा त्यांनी दादासाहेबांकडे पाठवला होता, त्यापासून तो खाद्यपदार्थ बनवला होता. मी तो चाखून पाहिला, पण मला तरी तो विशेष आवडला नाही. रानात स्वैरपणे हिंडणा-या प्राण्या���ा ठार मारून तो पदार्थ तयार केला आहे या विचारानेच मनात कसेसे होत होते. पहायला गेल्यास मटण किंवा चिकन यासाठीसुध्दा हिंसा केली जातेच, पण शेळ्या व कोंबड्यांचे संगोपन देखील याच कारणाने मुद्दाम केले जाते, तसे नसते तर त्या कदाचित जन्मालाही आल्या नसत्या किंवा एवढे आयुष्यही जगल्या नसत्या, यामुळे त्यांच्या हत्येचा विचार आपल्याला तितका कष्टदायी वाटत नाही आणि त्या बाबतीत मन निर्ढावलेले असते.\nकाही वर्षांनंतर आम्ही दक्षिण भारताच्या दौ-यावर गेलो असतांन माझ्या भावाकडे बंगलोरला गेलेलो असतांना योगायोगाने त्याच वेळी दादासाहेब आणि ताई त्यांच्या मुलाकडे तिथे आले होते. त्यांना अचानक बंगलोरला भेटल्यानंतर आमच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. वर दिलेले छायाचित्र त्यावेळचेच आहे. त्यानंतर मात्र दादासाहेबांची भेट होण्याचा योग आला नाही. ते निवर्तल्याची बातमीच समजली.\nत्यानंतर अनेक वर्षे एकट्या ताई स्वतःच्या हिंमतीवर आपल्या बंगल्यात मनाप्रमाणे व्यवस्थितपणे रहात होत्या. एकटीने दूरवरचा प्रवास करून इकडे तिकडे जात होत्या. त्या स्वभावाने सोशल तर होत्याच, उमेदीच्या वयात थोडे समाजकार्यही करायच्या. त्यांना वाचनाची खूप आवड होती. इंग्रजी पुस्तके आवडीने वाचणारी माझ्या आधीच्या पिढीमधील दुसरी कोणी स्त्री मला कधी भेटली असल्याचे आठवत नाही. त्या काळात होऊन गेलेल्या एकाद्या समारंभात आमची ताईंशी भेट व्हायची. तेंव्हा त्या आमच्याकडल्या सर्वांची प्रेमाने विचारपूस करत होत्या, कोणी तरी कशा प्रकारचे लहानसे यश मिळवले असेल तर त्याचे तोंडभर कौतुक करत होत्या.\nपुढे वयोमानाप्रमाणे ताईंची गात्रे क्षीण होत गेल्यामुळे त्यांना मुलांच्या आधाराने रहावेच लागले, दूरचा प्रवास करून इकडे तिकडे जाणे त्यांना कठीण होत होत अशक्य झाले. नव्वदीमध्ये आल्यानंतरसुध्दा त्यांना मधुमेह किंवा रक्तदाब यासारखा वृध्दत्वाचा विकार जडला नव्हता, पण त्यांच्या हातापायामधले त्राण कमी होत गेले. स्मृतीभ्रंश होऊ लागला. पूर्वीच्या आठवणी गायब झाल्यात जमा झाल्या असल्या तरी त्यातली एकादी अचानक उफाळून यायची. भूतकाळ आणि वर्तमानकाळ यातला फरक समजेनासा झाल्यामुळे त्या कधी भूतकाळात जाऊ पहायच्या किंवा त्या काळातल्या गोष्टी त्यांना आता पहाव्याशा वाटायच्या. हे सगळे सोसणे खूप कठीण होते, प��� त्या तसे दाखवून देत नव्हत्या. अखेरीस त्यांना अंथरुणावरून उठणेसुध्दा अशक्य होऊन बसले. भेटायला आलेल्या माणसाला त्या ओळखतील की नाही याची शाश्वती राहिली नव्हती. त्यांचे बोलणेच जवळ जवळ बंद झाले होते. हे सगळे आमच्या कानावर येत होते. त्यामुळे कधी कधी आमच्या मनात येऊनसुध्दा त्यांना भेटण्याचा काही उपयोग होणार नाही या विचाराने आम्ही त्यांना भेटायला जाणे या ना त्या कारणाने पुढे ढकलत गेलो. काही दिवसांपूर्वी एका संध्याकाळी त्या अत्यवस्थ झाल्याचे कळले आणि रात्रीच त्या हे जग सोडून गेल्याचे दुःखद वृत्तही आले. त्यांचे त़डफदार, हुषार, चतुरस्र आणि मनमिळाऊ रूप पाहिल्यानंतर जीवनाच्या अखेरीस त्यांची केविलवाणी झालेली अवस्था आम्ही प्रत्यक्ष पाहिली नाही तरी ऐकूनच दयनीय वाटत होती. त्यातून त्यांची मुक्तता झाली असे ही कदाचित तेंव्हा सर्वांना वाटले असणार.\n« स्मृती ठेवुनी जाती – ५ – विलासराव देशमुख तेथे कर माझे जुळती – ११ – श्री.सुधीर दामले »\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nगुणवत्ता, दर्जा, स्तर, प्रत …… आणि क्वालिटी\nयंत्रे तयार करणारी यंत्रे नोव्हेंबर 11, 2021\nशाश्वत ऊर्जा ऑक्टोबर 20, 2021\nवातावरणामधील हवेचा दाब ऑक्टोबर 7, 2021\nतेथे कर माझे जुळती – भाग १९ – माझ्या आत्या सप्टेंबर 27, 2021\nओझोन आणि हीलियम सप्टेंबर 16, 2021\nप्लॅस्टिक – ब्रह्मराक्षस की बागुलबोवा \nगॅलीलिओ आणि विज्ञान (सायन्स) ऑगस्ट 10, 2021\nकोपरनिकसचे संशोधन – सूर्यमालिका जुलै 29, 2021\nजुगाड पुराण जुलै 22, 2021\nएक धामधुमीचा दिवस (११ जुलै २००६) जुलै 11, 2021\nप्राचीन काळातील भारताची विज्ञानामधील प्रगति जून 29, 2021\nपरतलो मातृभूमीला मे 31, 2021\nइंद्र देवा रे देवा …. मे 25, 2021\nभगवान श्रीपरशुराम मे 14, 2021\nशून्याचा शोध मे 10, 2021\nपुण्याचा स्वाइनफ्ल्यू २००९ एप्रिल 14, 2021\nसिंहगड आणि मी एप्रिल 8, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/ganesha-immersion-2021/", "date_download": "2021-12-05T09:03:06Z", "digest": "sha1:DMZ4OHUJFIQ7AHAMVHYSOVWSUFWMCHEM", "length": 8175, "nlines": 145, "source_domain": "policenama.com", "title": "Ganesha immersion 2021 Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune Crime | पुणे-सोलापूर रोडवर प्रवाशांनी कॅबचालकाला धमकावून गाडी नेली चोरुन; चाकूचा…\nOmicron Covid Variant | पुण्यात परदेशातून आलेल्या व्यक्तीचा NIV कडून रिपोर्ट आला,…\n 45 वर्षाच्या महिलेवर जीव जड��ा म्हणून केलं तिच्या पोरीशी…\nPune Police | उद्या पुण्यात बंदोबस्तासाठी 7000 पोलीस तैनात\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Police | कोरोना संकटामुळे गत वर्षीप्रमाणेच यंदाही गणेश विसर्जन मंडपातच करण्यात येणार आहे. विसर्जन घाटावर मूर्ती विसर्जनास बंदी करण्यात आली आहे. तर काही ठिकाणी फिरत्या हौदांची सोय असणार आहे. विसर्जनदिनी…\nShakti Mohan | शक्ती मोहननं केली चक्क जंगलातील नदीत…\nShehnaaz Kaur Gill | सिद्धार्थच्या वाढदिवसाच्या काही दिवस…\n83 Trailer Out | स्वातंत्र्यानंतर परदेशाच्या भूमीवर…\nAnkita Lokhande | अंकिता लोखंडेच्या लग्नाच्या विधींना झाली…\nMiesha Iyer | मायशा अय्यर आणि ईशान सेहगालचा हाॅटेलच्या…\nShanaya Kapoor | शनाया कपूरच्या स्मार्टनेसने दिली बहिण सोनम…\nPune Crime | प्रेयसीनं दिला ‘दगा’ अन् मामानं…\nPune Crime | पुणे-सोलापूर रोडवर प्रवाशांनी कॅबचालकाला…\nOmicron Covid Variant | पुण्यात परदेशातून आलेल्या व्यक्तीचा…\n 45 वर्षाच्या महिलेवर जीव जडला…\nInvestment Tips | करोडपती बनण्याचे अचूक 4 मंत्र,…\nIncome Tax Return File | 31 डिसेंबरपूर्वी उरकून घ्या…\nPune Crime | पुण्याच्या आंबेगावातील खून प्रकरणातील…\nACP Narayan Shiragavkar | सहाय्यक पोलिस आयुक्त नारायण…\nACP Gajanan Tompe | पुण्यातील कोथरूड विभागाचे सहाय्यक पोलिस…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nPune Crime | पुणे-सोलापूर रोडवर प्रवाशांनी कॅबचालकाला धमकावून गाडी नेली चोरुन;…\nMultibagger Stock | ‘या’ 5 शेयरने गुंतवणुकदारांना बनवले…\nIPL 2022 | विराट कोहलीचा कॅप्टन होणार आयपीएलमधील ‘या’…\nCorporator Avinash Bagwe | पुणे काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि माजी मंत्री…\nCOEP Jumbo Covid Centre | ‘ओमायक्रॉन’च्या पार्श्‍वभूमीवर…\nPune Rural Police | पुणे ग्रामीण पोलिसांकडून नारायणगाव, भिगवण, शिरुर, ओतुर परिसरात छापे 9 लाखांचा गांजा व गांजाची झाडे…\nPimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 37 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी\nOmicron Covid Variant | कोरोनाच्या तिसर्‍या लाटेबद्दल आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले संकेत, म्हणाले…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.newsdanka.com/politics/devendra-fadanvis-on-marathwada-vidarbh-inspection-tour/32978/", "date_download": "2021-12-05T09:24:27Z", "digest": "sha1:DW7VSRYN53QCNDTY3RTPBXVEANHBZWR4", "length": 12813, "nlines": 142, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Devendra Fadanvis On Marathwada Vidarbh Inspection Tour", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरराजकारण'मराठवाडा आणि विदर्भ हे सरकारच्या अजेंड्यावरचं नाही'\n‘मराठवाडा आणि विदर्भ हे सरकारच्या अजेंड्यावरचं नाही’\nव्हायला हवी पवारांच्या जातवादी राजकारणाची चर्चा\nजावेद अख्तर हा कुंपणावरचा कावळा\nआझाद मैदानात रडत होती मराठी अस्मिता…\nराज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सध्या मराठवाडा, विदर्भामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणी दौऱ्यावर आहेत. फडणवीस हे आज लातूरमध्ये दौऱ्यावर असून तिथून ते उस्मानाबादमध्ये पाहणीसाठी जाणार आहेत. दरम्यान माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या परिस्थितीबद्दल माहिती दिली. शेतकऱ्यांना सरकारकडून कुठलीही मदत मिळत नाही, विमा कंपन्यांकडून कोणत्याही प्रकारची मदत मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला असल्याचे त्यांनी सांगितले. लवकरात लवकर मदत मिळावी, अशी मागणी पूरग्रस्तांकडून विशेषतः शेतकऱ्यांकडून होत असल्याचेही त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना दसऱ्यापूर्वी त्यांच्या बँक खात्यात मदत मिळावी, अशी भूमिका विरोधी पक्षाने घेतली आहे.\n‘आमचे (भाजप) सरकार असताना शेतकऱ्यांना मदत मिळत होती, मग आता का मिळत नाही,’ असा जाब त्यांनी सरकारला विचारला आहे. सरकारच्या मनात असेल तर ते मदत देऊ शकतात. मात्र, सरकारमध्ये संवेदनाचा अभाव, समन्वयाचा अभाव आहे आणि केवळ कागदावर कामे चालू आहेत, अशी टीका त्यांनी केली.\n‘मराठवाडा आणि विदर्भ हे सरकारच्या अजेंड्यावरचं नाही. हे सरकार विदर्भ, मराठवाडा विरोधी सरकार आहे. आता दौऱ्यासाठी उशीर झाला आहे त्यामुळे मंत्रिमंडळ बैठक घेऊन पॅकेज घोषित करावं आणि ते कागदावर न ठेवता शेतकऱ्यांना कसे पोहचेल हे पाहावं,’ असे फडणवीस यांनी म्हटले आहे.\nदौरा करायचा की नाही, हे मुख्यमंत्र्यांनी ठरवावे.\nपण तातडीने मदत मिळालीच पाहिजे \nनाही मिळाली तर आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल\nआज लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात प्रवास..\n‘सरकार जर मदत करणार नसेल, तर त्याविरुद्ध आम्ही मैदानात उतरू, रस्त्यावर उतरू आणि सरकारच्या विरोधात आंदोलन केल्याशिवाय शांत बसणार नाही. मुख्यमंत्री तर नाहीच पण अनेक पालकमंत्र��यांनी देखील त्यांच्या जिल्ह्यांची पाहाणी केलेली नाही. दौरा करायचा असेल तर तो लवकर करायला हवा, असे त्यांनी सांगितले. दौरा नसेल करायचा, तर नका करू पण, शेतकऱ्यांना मदत करा.\nसकाळी सकाळी एनसीबी अधिकारी धडकले पुन्हा क्रूझवर; आणखी आठ जण ताब्यात\nलखीमपूर खिरीमधील मृतांना सरकारकडून ४५ लाखांची मदत\nबोरिवली स्थानक परिसरात ‘दंगा करतोय रिक्षावाला\nहमी कालावधीतच खड्डे पडण्याची हमी\nधरणाचे पाणी मोठ्या प्रमाणात सोडण्यात आले, मात्र त्या पाण्याला वाहून जाण्यासाठी तेवढे पात्र उपलब्ध नसल्यामुळे अनेक ठिकाणी शेतामध्ये पाणी जाऊन शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यामुळे या पाणी सोडण्याच्या प्रकरणाची चौकशी व्हावी आणि यापुढे धरणांमधून पाणी किती सोडावे यावर अभ्यास करून तसे नियोजन करावे, असे त्यांनी म्हटले आहे.\nफडणवीसांच्या दौऱ्यावर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून संजय राऊत यांनी टीका केली होती. त्यावर आता फडणवीसांनी उत्तर दिले आहे. संजय राऊत हे ऑफिसमधले नेते आहेत. त्यांनी कधी शेतकऱ्यांचे दुःख पाहिलेले नाही. अग्रलेख लिहून हे नेते झाले आहेत. ते कागदावरचे नेते आहेत, असे फडणवीस म्हटले.\nपूर्वीचा लेखहाथरसनंतर लखीमपूरमध्ये प्रियांका गांधींचा ‘ड्रामा’\nआणि मागील लेखयंदा कबड्डी.. कबड्डी.. चा आवाज घुमणार बंगळुरूमध्ये\nफॉग चल रहा है\n‘ओमिक्रोन सर्वांना मारून टाकेल’ म्हणत डॉक्टरने कुटुंबाला संपवले\n१२ जणींना लग्नाच्या बेडीत अडकवणाऱ्याला घातल्या बेड्या\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nफॉग चल रहा है\n‘ओमिक्रोन सर्वांना मारून टाकेल’ म्हणत डॉक्टरने कुटुंबाला संपवले\n१२ जणींना लग्नाच्या बेडीत अडकवणाऱ्याला घातल्या बेड्या\nदहशतवादी समजून गोळीबार, ११ मजूर ठार\nभारतीय लष्करी अधिकारी पाकिस्तानी हॅकर्सचे लक्ष्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.thosprahar.com/%F0%9F%85%B0%EF%B8%8F-amalner-katta-demand-for-appointment-of-special-public-prosecutor-in-the-sessions-court-human-rights-court/", "date_download": "2021-12-05T08:34:35Z", "digest": "sha1:IMTPDM5NSSQQ4HZJJGASIYSUMVYWOZFL", "length": 14494, "nlines": 112, "source_domain": "www.thosprahar.com", "title": "?️ अमळनेर कट्टा... सत्र न्यायालय या मानवी हक्क न्यायालयात विशेष सरकारी वकीलाची नेमणूक करण्याची मागणी... - ThosPrahar News | Thos Nirbhid Marathi Batmya", "raw_content": "\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nवस्त्रहरणाच्या सीन शूटिंग नंतर ढसाढसा रडली द्रौपदी..पहा काय होत कारण..\nघाबरू नका हे आहेत उपाय आणि उपचार..\nअमळनेर: दामिनी पथकाचे मुंदडा विद्यालयात समुपदेशन..सर्व शाळांना देणार भेट..\nअमळनेर: एकतास येथे पिक नियोजनाची जलमिञांची गावसभा संपन्न..\nअमळनेर: सोनू भटू चौधरी यांची जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी व अंमळनेर तालुकाध्यक्ष छोटू रमेश चौधरी यांची निवड..\n️ अमळनेर कट्टा… सत्र न्यायालय या मानवी हक्क न्यायालयात विशेष सरकारी वकीलाची नेमणूक करण्याची मागणी…\n️ अमळनेर कट्टा… सत्र न्यायालय या मानवी हक्क न्यायालयात विशेष सरकारी वकीलाची नेमणूक करण्याची मागणी…\n️ अमळनेर कट्टा… सत्र न्यायालय या मानवी हक्क न्यायालयात विशेष सरकारी वकीलाची नेमणूक करण्याची मागणी…\nअमळनेर : मानवीहक्क संरक्षण अधिनियम १९९३ पासून आजपर्यत या अधिनिमातील यातील कलम ३० व ३१अन्वये तरतुदीची अंमलबजावणी झालेली नाही. याची महाराष्ट्र शासनाने अंमलबजावणी करावी यासाठी मा. मुंख्यमंत्री व मा. राज्यपाल यांना तहसीलदार अमळनेर यांच्या मार्फत मानवीहक्क संरक्षण व जागृती संस्थेच्या अमळनेर तालूका कमिटीच्या वतिने निवेदन देण्यात आले. या निवेदनात मानवी हक्क संरक्षण अधिनियम कलम ३० नुसार सत्र न्यायालय हे मानवीहक्क न्यायालय असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. परंतु सत्र न्यायालयाच्या ठिकाणी मानवीहक्क न्यायालय असल्याचे फलक लावण्यात आलेले नाहीत. ते त्या ठिकाणी मानवी हक्क न्यायालय असल्याचे फलक लावण्यात यावेत तसेच या अधिनियमातील कलम ३१ नुसार मानवीहक्क न्यायालयातिल खटले चालवण्यासाठी विशेष सरकारी वकीलाची नेमणूक करावी आणि मानवीहक्क संरक्षण अधिनियम १९९३च्या कलम ३० व ३१ प्रमाणे सत्र न्यायालयात, मानवीहक्क न्यायालय असल्याचे फलक लावून, सरकारी वकिलाची नेमणूक करून सर्व वर्तमानपत्रातून जनजागृती करीता प्रसिद्धी करण्यात यावी. अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी संस्थेचे तालूका अध्यक्ष रविंद्र एस मोरे म्हणाले की “मानवी हक्कांचे अधिक चांगल्या रीतीने संरक्षण करण्यासाठी राष्ट्रीय मानवी हक्क आयोग, राज्यांमध्ये राज्य मानवी हक्क व मानवी हक्क न्यायालय घटित करण्याकरीता आणि त्याच्याशी संबधित बाबींकरीता सदरचा अधिनियम सदरचा अधिनियम भारतीय प्रजासत्ताकाच्या ४२ व्या वर्षी करण्यात आला. मात्र आजही मानवी हक्क व अधिकार ही संल्पनाच उपेक्षित आहे का कारण या अधिनियमातील वर नमुद तरतुदीची अंमलबजावणी होत नाही” शासनाच्या विधी व न्याय विभागाचे याकडे लक्ष वेधण्याकरीता संस्थेचे संस्थापाक अध्यक्ष विकास कुचेकर, संस्थेचे विधी सल्लागार कमिटीचे अध्यक्ष अॕड. सचिन झालटे-पाटील, संचालक आण्णा जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली मानवीहक्क संरक्षण व जागृती संस्थेचे अमळनेर अध्यक्ष -रविंद्र एस मोरे\nउपाध्यक्ष . बन्सीलाल आसाराम भागवत\nसचिव . संदीप बाबुराव घोरपडे\nसह सचीव . राहुल सुभाष वाघ\nप्रसिध्दी प्रमुख . शिवाजी मोहन पाटील\nप्रसिध्दी प्रमुख . मनोज पी शिंगाणे\nसदस्य . विनोद भिमराव पाटील\nरिपोर्टिंग आॕफीसर . सौ. गितांजली संदीप घोरपडे\nसदस्य :- महेश अंबादास पाटील यांनी तहसीलदार अमळनेर मिलिंद वाघ यांचे मार्फत मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात आले.\nआणि गावात निघाली जिवंत माणसाची प्रेतयात्रा..पाऊसच येईना..चिंता काही मिटेना..\nनिंब या गावची भविष्यामध्ये कडुनिंबाचे झाडांचे गाव म्हणून भविष्यामध्ये ओळख निर्माण होणार…\nपूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी…\nजेष्ठ नागरिकाच्या खिशातील पैसे चोरून नेणारा चोर अटकेत..अमळनेर पोलिसांनी अवघ्या 15 दिवसांत आरोपी शोधून घेतला ताब्यात…\nजेष्ठ नागरिकाच्या खिशातील पैसे चोरून नेणारा चोर अटकेत..अमळनेर पोलिसांनी अवघ्या 15 दिवसांत आरोपी शोधून घेतला ताब्यात…\nअमळनेरची सुपुत्री कु.यशवी राधेश्याम अग्रवाल हिचे घवघवीत यश\nठोसप्रहार न्यूज अँप डाउनलोड करा\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर ���ुटली.\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nअमळनेर : माईंड पार्लर मधील फलक, लोकांच्या चर्चेला उधाण…\nशशी थरूर यांचा 6 महिला खासदारांसोबत सेल्फी व्हायरल… कप्शनमुळे वादात..मागितली माफी…\nधक्कादायक: भाऊ झाला वैरी..अल्पवयीन बहिणीवरच केला भावांनी सतत बलात्कार..अल्पवयीन बहिणीवरच केला भावांनी सतत बलात्कार..गरोदर राहिल्यानंतर घटना उघडकीस..\nमहत्वाचे..पुरुषांच्या दाढी मुळे महिलांना जावे लागत आहे “या”आजाराला सामोरे..\nअमळनेर:अजून दोन तरुणी नेल्या पळऊन..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/ganesh-beedkar", "date_download": "2021-12-05T07:19:52Z", "digest": "sha1:7PEOQHTBX75Z7GYTGYVE3X6DGEV6P4LD", "length": 12231, "nlines": 235, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपुणे महापालिका आयुक्त आणि सत्ताधारी भाजपमध्ये संघर्ष पेटणार महापालिका आयुक्त ऐकत नसल्याचा भाजपचा आरोप\n23 गावांच्या विकास आराखड्यासंदर्भात न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीला महापालिकेकडून वकील दिला जात नसल्याचा आरोप बीडकर यांनी केला आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 23 गावांच्या विकास आराखड्यावरुन ...\n, काय करावं आणि काय नाही; डॉ. भोंडवेंनी दिला सल्ला\nAurangabad | औरंगाबादमध्ये कोल्ड्रिंक्सची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात, नागरिकांनी पळवले बॉक्स\nसाहित्य संमेलनाचा आज पवारांच्या उपस्थितीत समारोप\nअवकाळी पावसानंतर डोंबिवलीत दाट धुक्याची चादर, हवेत गारवा\nताज्या बातम्या1 hour ago\nभाजपनंच 180 एमएलटी पाणीकपात पुणेकरांना सहन करायला लावली, जयंत पाटलांचं फडणवीसांना प्रत्युत्तर\nबीडमध्ये आगार प्रशासनाकडून आंदोलन उधळून लावण्याचा प्रयत्न; महिला कर्मचाऱ्यांना आश्रू अनावर\nJalana | नागरिकांनी कोव्हिड संदर्भातील नियम आणि सूचनांचं पालन करावं, राजेश टोपेचं आवाहन\nओमिक्रॉनबाधित रुग्ण महाराष्ट्रात आला तेव्हा विमानतळावर RTPCR सुविधा नव्हती – प्रदीप आवटे\nMumbai | राज्यात ओमिक्रॉनचा शिरकाव, नागरिकांमध्ये धाकधुक वाढली, डॉ. रवी गोडसे काय म्हणाले \nSpecial Report | उंचीचा थरार जेव्हा थरकापात बदलतो\nKiara Advani| रास्पबेरी पिंक लेहेंगा परिधान करुन कियारा अडवाणीने लावली इंटरनेटवर आग , लेहेंग्याची किंमत ऐकून अवाक व्हाल\nफोटो गॅलरी1 min ago\nTravel Special : लग्नाआधी मित्रांसोबत चिल करायचंय मग ‘या’ खास ठिकाणी बॅचलर पार्टी करा\nFace Pack : हिवाळ्यात ‘हे’ घरगुती फेसपॅक त्वचेवरील चमक वाढवण्यास मदत करतील\nRasika Sunil Honeymoon | मालदिवच्या निळ्याशार समुद्रात रसिका सुनीलचे निवांत क्षण\nफोटो गॅलरी2 hours ago\nWinter Food : हिवाळ्यात दररोजच्या आहारामध्ये ‘या’ पदार्थांचा समावेश करणे फायदेशीर\nलाईफस्टाईल फोटो2 hours ago\nLavender Oil : निरोगी त्वचेसाठी अशा प्रकारे लॅव्हेंडर तेलाचा वापर करा, वाचा\nWinter Care : कोरडेपणामुळे चेहरा निस्तेज झाला आहे तर ‘हे’ घरगुती उपाय फायदेशीर\nChandra Darshan 2021: सूर्यग्रहणानंतरचे चंद्रदर्शन तुमचे नशीब बदलून टाकेल\nMars Transit Zodiac | आता वाईट काळ संपलाच म्हणून समजा , मंगळ ग्रह दिशा बदलणार, 4 राशींचे नशीब पालटणार\nफोटो गॅलरी17 hours ago\n4 Dec 2021 Surya Grahan 2021 Photos | वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाचे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल “हिरा है सदा के लिए”\nKiara Advani| रास्पबेरी पिंक लेहेंगा परिधान करुन कियारा अडवाणीने लावली इंटरनेटवर आग , लेहेंग्याची किंमत ऐकून अवाक व्हाल\nफोटो गॅलरी1 min ago\nभारतीय मोटारसायकल बाजारात Hero MotoCorp ला पछाडत Bajaj Auto ची पहिल्या नंबरवर झेप\nNashik| साहित्य संमेलनात पुस्तकांचे मार्केट डाऊन, ऑनलाईनला तेजी; 5 वर्षांत खरेच वेगळे चित्र असेल\nसेन्सेक्समधील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांचे बाजारमूल्य 1.29 लाख कोटींनी वाढले, TCS ला सर्वाधिक नफा\nNagpur alert | सरकारी नोकरीचे आमिष, सव्वापाच लाखांनी गंडविले\nपर्यटनाचा प्लॅन बनवत आहात तर ‘या’ क्रेडिट कार्डच्या माध्यमातून मिळू शकतात चांगल्या ऑफर\n, काय करावं आणि काय नाही; डॉ. भोंडवेंनी दिला सल्ला\nInvestment Tips: करोडपती होण्यासाठी 4 निश्चित मंत्र, त्यांना स्वीकारल्यास व्हाल श्रीमंत\nदेशभरातील ओमिक्रॉन रुग्णांच्या संख्येत वाढ, दिल्लीतही सापडला 1 ओमिक्रॉनबाधित रुग्ण\nAurangabad | औरंगाबादमध्ये कोल्ड्रिंक्सची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात, नागरिकांनी पळवले बॉक्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/ibps-rrb-clerk-2021", "date_download": "2021-12-05T08:07:28Z", "digest": "sha1:DGDIPIKUY2TCQM7I3GJR6DAHY3O2KMSD", "length": 11959, "nlines": 235, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nIBPS RRB Clerk Result 2021: आयबीपीएस आरआरबी क्लार्क भरती परीक्षेचा निकाल जाहीर, ‘इथे’ पाहा निकाल\nइन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनलने (Institute Of Banking Personnel Selection) आरआरबी लिपिक परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. ...\nOmicron | दिल्लीत सापडलेला ओमिक्रॉन रुग्ण टांझानियामधून आल्याची माहिती\n, काय करावं आणि काय नाही; डॉ. भोंडवेंनी दिला सल्ला\nAurangabad | औरंगाबादमध्ये कोल्ड्रिंक्सची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात, नागरिकांनी पळवले बॉक्स\nसाहित्य संमेलनाचा आज पवारांच्या उपस्थितीत समारोप\nअवकाळी पावसानंतर डोंबिवलीत दाट धुक्याची चादर, हवेत गारवा\nताज्या बातम्या2 hours ago\nभाजपनंच 180 एमएलटी पाणीकपात पुणेकरांना सहन करायला लावली, जयंत पाटलांचं फडणवीसांना प्रत्युत्तर\nबीडमध्ये आगार प्रशासनाकडून आंदोलन उधळून लावण्याचा प्रयत्न; महिला कर्मचाऱ्यांना आश्रू अनावर\nJalana | नागरिकांनी कोव्हिड संदर्भातील नियम आणि सूचनांचं पालन करावं, राजेश टोपेचं आवाहन\nओमिक्रॉनबाधित रुग्ण महाराष्ट्रात आला तेव्हा विमानतळावर RTPCR सुविधा नव्हती – प्रदीप आवटे\nMumbai | राज्यात ओमिक्रॉनचा शिरकाव, नागरिकांमध्ये धाकधुक वाढली, डॉ. रवी गोडसे काय म्हणाले \nKiara Advani| रास्पबेरी पिंक लेहेंगा परिधान करुन कियारा अडवाणीने लावली इंटरनेटवर आग , लेहेंग्याची किंमत ऐकून अवाक व्हाल\nफोटो गॅलरी49 mins ago\nTravel Special : लग्नाआधी मित्रांसोबत चिल करायचंय मग ‘या’ खास ठिकाणी बॅचलर पार्टी करा\nFace Pack : हिवाळ्यात ‘हे’ घरगुती फेसपॅक त्वचेवरील चमक वाढवण्यास मदत करतील\nRasika Sunil Honeymoon | मालदिवच्या निळ्याशार समुद्रात रसिका सुनीलचे निवांत क्षण\nफोटो गॅलरी3 hours ago\nWinter Food : हिवाळ्यात दररोजच्या आहारामध्ये ‘या’ पदार्थांचा समावेश करणे फायदेशीर\nलाईफस्टाईल फोटो3 hours ago\nLavender Oil : निरोगी त्वचेसाठी अशा प्रकारे लॅव्हेंडर तेलाचा वापर करा, वाचा\nWinter Care : कोरडेपणामुळे चेहरा निस्तेज झाला आहे तर ‘हे’ घरगुती उपाय फायदेशीर\nChandra Darshan 2021: सूर्यग्रहणानंतरचे चंद्रदर्शन तुमचे नशीब बदलून टा���ेल\nMars Transit Zodiac | आता वाईट काळ संपलाच म्हणून समजा , मंगळ ग्रह दिशा बदलणार, 4 राशींचे नशीब पालटणार\nफोटो गॅलरी18 hours ago\n4 Dec 2021 Surya Grahan 2021 Photos | वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाचे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल “हिरा है सदा के लिए”\nPandu Marathi Movie: ‘पांडू’च्या कलाकारांकडून कोरोना नियमांचा भंग, रिपाइंची गुन्हे दाखल करण्याची मागणी\nOmicron | दिल्लीत सापडलेला ओमिक्रॉन रुग्ण टांझानियामधून आल्याची माहिती\nNagpur Jobs | आयटीतील विद्यार्थ्यांना आले सुगीचे दिवस, अभियांत्रिकी महाविद्यालयांत मुलाखती\nआठ वर्षात 12 महिलांना लग्नाचं आमिष, मुंबईतील भामट्याला अटक\nपक्ष बांधणीसाठी कधी बैलगाडीतून तर कधी घोड्यावरून; आशिष शेलारांच्या घोडदौडीने भाजपला बळ, मुंबईत सलग दुसऱ्यांदा शेलारांचा करिश्मा चालणार\nदत्तात्रय भरणेंची संवेदनशीलता, अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले, जखमीला पाठवलं रुग्णालयात\nमी किंवा मटन दोघांपैकी एकाला निवड; पतीची पत्नीकडे अजब मागणी, बायकोने निवडले चक्क मटन\nSkin Care : दही आणि काकडीची पेस्ट चेहऱ्याला लावा आणि तजेलदार त्वचा मिळवा\nयंदाच्या सवाई गंधर्व महोत्सवावर ओमीक्रॉनचे सावट ; आयोजक घेणार उपमुख्यमंत्र्यांची भेट\n..तर Emergency Fund अडचणीच्या वेळी कामी येणार, किती अन् कशी गुंतवणूक करावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/sebc", "date_download": "2021-12-05T07:10:19Z", "digest": "sha1:765E542YLLRHELKTECAM5ZZTEWGKZ3UR", "length": 18149, "nlines": 266, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\n127वं संविधान संशोधन विधेयक लोकसभेत मंजूर, 385 खासदारांचं समर्थन; आता जबाबदारी राज्यांवर\nलोकसभेत 127 वं संविधान संशोधन बिल मंजूर करण्यात आलंय. मत विभाजनाच्या माध्यमातून या विधेयकासाठी संसदेत मतदान घेण्यात आलं. या विधेयकाच्या बाजूनं 385 सदस्यांनी मत केलं, ...\nSEBCच्या विद्यार्थ्यांना EWS प्रमाणपत्र तत्काळ उपलब्ध करून द्या, ठाकरे सरकारचे तहसीलदार, विभागीय आयुक्तांना आदेश\nएसईबीसीच्या विद्यार्थ्यांना ईडब्लूएस प्रमाणपत्र तत्काळ उपलब्ध करून देण्यात यावीत, असे आदेश राज्य सरकारनं सर्व तहसीलदार आणि विभागीय आयुक्त यांना दिले आहेत. ...\nमराठा आरक्षणासंदर्भात ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, ESBC च्या निुयक्त्या कायम तर SEBC च्या उमेदवारांची वयोमर्यादा वाढवणार\nमराठा आरक्षणासंदर्भात ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, ESBC च्या निुयक्त्या कायम करणार, SEBC च्या उमेदवारांची वयोमर्यादा प्रलंबित भरती प्रक्रियासाठी वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. ...\nमराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, SEBC प्रवर्गाऐवजी EWS किंवा खुला प्रवर्ग निवडावा लागणार, MPSCचं परिपत्रक\nमराठा आरक्षणाचा कायदा सुप्रीम कोर्टानं रद्द केल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं एसईबीसी आरक्षण कोट्यातून अर्ज भरलेल्या उमेदवारांना निवडावा लागणार ईडब्लूएस पर्याय निवडण्या संदर्भात परिपत्रक जारी केलं ...\nMaratha Reservation Live | सुप्रीम कोर्टाने निकालातून पुढचा मार्ग दाखवला, केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींनी निर्णय घ्यावा : मुख्यमंत्री\nसुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाबाबत जाहीर केलेल्या निर्णयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली (Supreme Court Maratha Reservation Final Verdict) ...\nMaratha Reservation | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मराठा आरक्षणावर राज्यातील जनतेशी संवाद साधणार\nMaratha Reservation | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मराठा आरक्षणावर राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. ...\nMaratha Reservation | महाराष्ट्र सरकारला मोठा झटका, मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द\nन्यायमूर्ती भूषण यांनी मराठा सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय आहेत अशी दुरुस्ती संपुष्टात आल्याचं सांगितलं (Supreme Court Maratha Reservation strikes down) ...\nMaratha Reservation : ‘लोकसभेत 21 खासदार आणि राज्य मंत्रिमंडळात 21 मंत्री मराठा समाजाचे’, सर्वोच्च न्यायालयात 10 व्या दिवशीही घमासान\nमहाराष्ट्रात कळीचा मुद्दा ठरलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर सुनावणी सुरु आहे. ...\n‘उदयनराजे फिरतायत, त्यांचं अभिनंदन, मात्र मराठा आरक्षणासंदर्भात माझी भूमिका स्पष्ट’, विजय वडेट्टीवार म्हणाले…\nगरीब आणि वंचित समाजाचा वाटा मोठ्या समाजाने उचलाणे योग्य नाही, असे मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले. (Maratha reservation SEBC Vijay Wadettiwar) ...\nउदयनराजे भोसलेंचे मुख्यमंत्र्यांना 5 प्रश्न, वर्षा बंगल्यावर मराठा आरक्षणाची चर्चा\nउदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्र्यांसमोर पाच प्रमुख प्रश्न उपस्थित केले. | Udayanraje Bhosale ...\n, काय करावं आणि काय नाही; डॉ. भोंडवेंनी दिला सल्ला\nAurangabad | औरंगाबादमध्ये कोल्ड्रिंक्सची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात, नागरिकांनी पळवले बॉक्स\nसाहित्य संमेलनाचा आज पवारांच्या उपस्थितीत समारोप\nअवकाळी पावसानंतर डोंबिव��ीत दाट धुक्याची चादर, हवेत गारवा\nताज्या बातम्या1 hour ago\nभाजपनंच 180 एमएलटी पाणीकपात पुणेकरांना सहन करायला लावली, जयंत पाटलांचं फडणवीसांना प्रत्युत्तर\nबीडमध्ये आगार प्रशासनाकडून आंदोलन उधळून लावण्याचा प्रयत्न; महिला कर्मचाऱ्यांना आश्रू अनावर\nJalana | नागरिकांनी कोव्हिड संदर्भातील नियम आणि सूचनांचं पालन करावं, राजेश टोपेचं आवाहन\nओमिक्रॉनबाधित रुग्ण महाराष्ट्रात आला तेव्हा विमानतळावर RTPCR सुविधा नव्हती – प्रदीप आवटे\nMumbai | राज्यात ओमिक्रॉनचा शिरकाव, नागरिकांमध्ये धाकधुक वाढली, डॉ. रवी गोडसे काय म्हणाले \nSpecial Report | उंचीचा थरार जेव्हा थरकापात बदलतो\nTravel Special : लग्नाआधी मित्रांसोबत चिल करायचंय मग ‘या’ खास ठिकाणी बॅचलर पार्टी करा\nFace Pack : हिवाळ्यात ‘हे’ घरगुती फेसपॅक त्वचेवरील चमक वाढवण्यास मदत करतील\nRasika Sunil Honeymoon | मालदिवच्या निळ्याशार समुद्रात रसिका सुनीलचे निवांत क्षण\nफोटो गॅलरी2 hours ago\nWinter Food : हिवाळ्यात दररोजच्या आहारामध्ये ‘या’ पदार्थांचा समावेश करणे फायदेशीर\nलाईफस्टाईल फोटो2 hours ago\nLavender Oil : निरोगी त्वचेसाठी अशा प्रकारे लॅव्हेंडर तेलाचा वापर करा, वाचा\nWinter Care : कोरडेपणामुळे चेहरा निस्तेज झाला आहे तर ‘हे’ घरगुती उपाय फायदेशीर\nChandra Darshan 2021: सूर्यग्रहणानंतरचे चंद्रदर्शन तुमचे नशीब बदलून टाकेल\nMars Transit Zodiac | आता वाईट काळ संपलाच म्हणून समजा , मंगळ ग्रह दिशा बदलणार, 4 राशींचे नशीब पालटणार\nफोटो गॅलरी17 hours ago\n4 Dec 2021 Surya Grahan 2021 Photos | वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाचे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल “हिरा है सदा के लिए”\nFlaxseed Benefits | थंडीच्या दिवसांत ‘आळशी’ ठरेल अतिशय गुणकारी, जाणून घ्या याचे अधिक फायदे…\nNashik| साहित्य संमेलनात पुस्तकांचे मार्केट डाऊन, ऑनलाईनला तेजी; 5 वर्षांत खरेच वेगळे चित्र असेल\nसेन्सेक्समधील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांचे बाजारमूल्य 1.29 लाख कोटींनी वाढले, TCS ला सर्वाधिक नफा\nNagpur alert | सरकारी नोकरीचे आमिष, सव्वापाच लाखांनी गंडविले\nपर्यटनाचा प्लॅन बनवत आहात तर ‘या’ क्रेडिट कार्डच्या माध्यमातून मिळू शकतात चांगल्या ऑफर\n, काय करावं आणि काय नाही; डॉ. भोंडवेंनी दिला सल्ला\nInvestment Tips: करोडपती होण्यासाठी 4 निश्चित मंत्र, त्यांना स्वीकारल्यास व्हाल श्रीमंत\nदेशभरातील ओमिक्रॉन रुग्णांच्या संख्येत वाढ, दिल्लीतही सापडला 1 ओमिक्रॉनबाधित रुग्ण\nAurangabad | औरंगाबादमध्ये कोल्ड्रिंक्सची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात, नागरिकांनी पळवले बॉक्स\nOmicron Virus: टांझानियातून आलेल्या व्यक्तिच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी सुरू; महापालिका ‘त्या’ प्रवाशांची बॅक हिस्ट्रीही तपासणार\nVIDEO | बाईकस्वाराला वाचवताना ट्रकला अपघात, पादचाऱ्यांकडून कोल्ड्रिंक्सची पळवापळवी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/product/%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%AE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%AE-250-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%95/AGS-CP-686?language=mr", "date_download": "2021-12-05T08:21:14Z", "digest": "sha1:DTVMXBZQJSRCOVS24L6HNR56RLZZQ6EH", "length": 2899, "nlines": 54, "source_domain": "agrostar.in", "title": "बेयर वेलम प्राईम 250 मिली (सूत्रकृमीनाशक) - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nवेलम प्राईम 250 मिली (सूत्रकृमीनाशक)\nरासायनिक रचना: फ्लुओपायरम 34.48% एससी\nमात्रा: 400-425 मिली / 400 लिटर पाणी\nपुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते\nअतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): सूत्रकृमींचे वेगवान, प्रभावी आणि दीर्घ कालावधीसाठी नियंत्रण.\nविशेष टिप्पण्या: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-TV-4g-girl-may-be-seen-in-tv-show-5303610-PHO.html", "date_download": "2021-12-05T08:10:06Z", "digest": "sha1:7NXJIP27CIMBQKY4SXACVU2XNXY2LCPZ", "length": 5141, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "4G Girl May Be Seen In TV Show | Photos: 4G Girl बनून मिळवली ओळख, आता झळकू शकते TV शोमध्ये - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nPhotos: 4G Girl बनून मिळवली ओळख, आता झळकू शकते TV शोमध्ये\nमुंबई: एका टेलीकॉम कंपनीच्या 4G जाहिरातीने प्रकाशझोतात आलेली साशा छेत्री आता टीव्ही शोध्ये झळकणार आहे. की टीव्ही शो होस्ट करताना दिसणार आहे. सूत्रांच्या सांगण्यानुसार, 'डान्स प्लस'च्या दुस-या पर्वासाठी तिला अॅप्रोच करण्यात आले आहे. याविषयी सध्या बातचीत सुरु आहे. जर तिने होकार दिला तर डान्सर राघव जुयालसोबत ती शो होस्ट करताना दिसेल.\nकमी कालावधीतच 4G गर्ल म्हणून प्रसिध्द झालेली साशा छेत्री देहरादून, उत्तराखंडची रहिवासी आहे. वयाच्या 19व्या वर्षी साशाने मुंबईच्या जेव्हिअर ��ंस्टीट्यूट ऑफ कम्युनिकेशन कॉलेजमधून अॅडव्हरटाझिंगमध्ये पदवी शिक्षण घेतले. ती एक म्यूझिक आर्टिस्टसुध्दा आहे. परंतु टेलिकॉम कंपनी 4G जाहिरातीपूर्वी तिला अभिनय आणि मॉडेलिंगचा काही अनुभव नव्हता. ही जाहिरात टीव्हीच नव्हे इंटरनेटवरसुध्दा खूप लोकप्रिय झाली.\nसाशाने माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर ती मॉडेलिंगकडे आकर्षित झाली. साशाने प्रोफाइल व फोटो काही जाहिरात एजन्सीच्या साइटवर अपलोड केले. त्या काळात एअरटेल कंपनी 4G च्या जाहिरातीसाठी नवा चेहरा शोधत होती. कंपनीला साशाचा प्रोफाइल भावला आणि तिला मुंबईत आमंत्रित केले. एअरटेल 4Gच्या जाहिरातीसाठी तिची निवड केली. पाहाता पाहाता ही जाहिरात सुपरहिट ठरली. जाहिरातीलने कंपनीला मोठा फायदा झाला.\nसाशा नेपाळी असल्याचे बहुतेकजण म्हणतात. बीबीए प्रथम वर्षाची विद्यार्थिनी साशाला आता मॉडेलिंगमध्ये करियर घडवायचे आहे. सिनेमांमध्येही काम करण्‍याची तिची मनीषा आहे.\nपुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा साशा छेत्रीचे निवडक PHOTOS...\nभारत ला 517 धावांची आघाडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-LCL-fall-of-indian-rupee-compare-to-dollar-5905501-PHO.html", "date_download": "2021-12-05T07:19:36Z", "digest": "sha1:LP3PRBTIXZSJYZHMLD5Y27SJI5WST7RA", "length": 4080, "nlines": 59, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "fall of Indian rupee compare to dollar | डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची ऐतिहासिक घसरण, 69.10 रुपये प्रति डॉलर - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nडॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची ऐतिहासिक घसरण, 69.10 रुपये प्रति डॉलर\nमुंबई - आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाच्या किमतीत गुरुवारी ऐतिहासिक घसरण झाली. सकाळी बाजारात व्यवहार सुरू होताच प्रति डॉलर रुपयाची किंमत 69.10 पर्यंत घसरली. दिवसभरात एकूण 49 पैशांची घसरण झाली. सकाळी प्रति डॉलर 68.87 रुपयांपर्यंत घसरलेला रुपया 68.61 रुपयांवर बंद झाला.\nकच्च्या तेलाच्या आयातीमध्ये वाढलेला दर आणि चालू वित्तीय तूट वाढण्याच्या धास्तीने तसेच संभाव्य चलनफुगवट्याच्या चिंतेमुळे सुरुवातीच्या व्यवहारात रुपया डॉलरमागे एकदम 49 पैशांनी घसरला व 69.10 रुपयांवर आला. ही ऐतिहासिक घसरण ठरली. तेल कंपन्या तसेच बँकांकडून अमेरिकी चलनाची वाढत चाललेल्या मागणीमुळे कच्च्या इंधन तेलाचे दर चढे राहिले. त्यामुळे भारतीय चलनावर दबाव आला.\nअमेरिकेने बुधवा��ी भारत, चीनसह सर्व सहकारी देशांना इराणकडून कच्च्या तेलाची आयात 4 नोव्हेंबरपर्यंत बंद करण्याचे आवाहन केले होते. यामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर एकदम वाढले.\nपुढील स्‍लाइडवर वाचा, भारतीय अर्थव्यवस्थेला धोका नाही- मुडिज...\nभारत ला 451 धावांची आघाडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-sucess-story-of-richa-kar-founder-of-zivame-5502392-PHO.html", "date_download": "2021-12-05T09:07:38Z", "digest": "sha1:WEY4F3LOW7XTYUCH5PWGZ3UGNFE7ENIQ", "length": 6203, "nlines": 66, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Sucess Story Of Richa Kar Founder Of Zivame | ही आयडिया ऐकून आईला वाटायची लाज, मुलीने त्यावर उभा केला 270 कोटींचा उद्योग - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nही आयडिया ऐकून आईला वाटायची लाज, मुलीने त्यावर उभा केला 270 कोटींचा उद्योग\nनवी दिल्ली - महिलांनी एखादा बिझनेस उभा करणे सोपी गोष्ट नाही, त्यातही परिस्थिती अवघड तेव्हा होते, जेव्हा त्यांनी निवडलेले क्षेत्र हे काही वेगळे असते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका महिलेबद्दल सांगणार आहोत, जिने व्यवसायाची सुरुवात केली तेव्हा घरातूनच अनेक प्रश्न उपस्थित केले गेले होते. ही महिला आहे रिचा कर. जिने ऑनलाइन अंडरगार्मेट्स विक्रीसाठी 'जिवामे' ची सुरुवात केली. त्यावेळी त्यांच्या आईने म्हटले होते, मी माझ्या मैत्रिणींना काय सांगणार, माझी मुलगी ब्रा-पँटी विकते आज त्याच मुलीने तिचा बिझनेस अब्जावधी रुपयांचा केला आहे. आम्ही या महिलेबद्दल आणि तिच्या बिझनेसबद्दल सांगणार आहोत...\nमैत्रिणींना काय सांगणार, माझी मुलगी ब्रा-पँटी विकते\nरिचा यांनी नव्या पद्धतीच्या उद्योगाला सुरुवात तर केली होती, मात्र त्यांच्या व्यवसायावर पहिला प्रश्न कुटुंबानेच उपस्थित केला होता. एका मीडिया रिपोर्टनुसार, रिचानेही मान्य केले होते, की तिच्या आईने रिचाच्या उद्योगाबद्दल साशंकात व्यक्त करत म्हटले होते, 'मी माझ्या मैत्रिणींना काय सांगणार, माझी मुलगी कॉम्प्यूटरवर ब्रा-पँटी विकते आहे.'\nरिचा यांनी खंत व्यक्त करत म्हटले होते, माझे वडीलही तेव्हा मला समजू शकले नव्हते, मला काय करायचे आहे. सुरुवातीला लोक माझ्या उद्योगावर हसत होते, त्यांच्या प्रतिक्रिया खोडसाळ असायच्या.\n> ऑफिससाठी जागा शोधताना आली अडचण\n> प्रत्येक मिनिटाला विकली जाते एक ब्रा\n> भारतात 12 हजार कोटींचे लांजरी मार्केट\n> 8 वर्षे नोकरी केल्यानंतर सुरु केला बिझनेस\n> फॉर्च्यूनच्या अंडर 40 उद्योगी महिलांमध्ये समावेश\n> चार वर्षात पाचपट व्यवसाय\n> गुंतवणूकदारांनी ओतले कोट्यवधी\n> असा होता बिझनेस मॉडेल\n(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)\nन्युझीलँड ला जिंकण्यासाठी 527 धावांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-ambareesh-sends-resignation-to-deputy-speaker-5354299-NOR.html", "date_download": "2021-12-05T07:41:56Z", "digest": "sha1:ESA7M6RCHFIH4OZAOZX4YIHXKTOCHDHT", "length": 3804, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Ambareesh sends resignation to Deputy Speaker | कर्नाटक काँग्रेसमध्ये बंड; आमदाराचा राजीनामा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकर्नाटक काँग्रेसमध्ये बंड; आमदाराचा राजीनामा\nबंगळुरू - उत्तराखंड आणि अरुणाचल प्रदेशातील बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकमध्येही आता काँग्रेस अडचणीत येण्याच्या स्थितीत आहे. मंत्रिमंडळात करण्यात आलेल्या फेरबदलामुळे नाराज काँग्रेस आमदार एम. एच. अंबरीश यांनी विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सोपवला असून आणखी ८ आमदार बंडखाेरीच्या तयारीत आहेत. मात्र, त्यांनी अद्याप राजीनामा दिलेला नाही.\nअंबरीश यांनी अन्य व्यक्तीच्या हाताने राजीनामा पाठवल्याने तो परत पाठवण्यात आल्याचे विधानसभेचे उपसभापती शिवशंकर रेड्डी यांनी म्हटले आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमय्या यांनी रविवारी मंत्रिमंडळातील १४ मंत्र्यांची हकालपट्टी करून त्यांच्या जागी १३ नव्या चेहऱ्यांचा समावेश केला. त्यामध्ये अंबरीश यांचा समावेश होता. दरम्यान, मंत्र्यांना हटवण्यात आल्याने कर्नाटकात समर्थकांनी जागोजागी आंदोलन सुरू केले आहेत. मात्र, या कारवाईचे संकेत पक्षश्रेष्ठींनी आधीच दिले होते, असे समजते.\nभारत ला 474 धावांची आघाडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/latest-news-on-hindustani-bhau/", "date_download": "2021-12-05T08:20:36Z", "digest": "sha1:GV5WOFTL44ZFDPS7B4H5FQO6UUN7BGKZ", "length": 7984, "nlines": 145, "source_domain": "policenama.com", "title": "latest news on Hindustani Bhau Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n 45 वर्षाच्या महिलेवर जीव जडला म्हणून केलं तिच्या पोरीशी…\nPune Crime | पुण्याच्या आंबेगा���ातील खून प्रकरणातील ‘फरारी’ बीडमधून अटकेत;…\nACP Gajanan Tompe | पुण्यातील कोथरूड विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त गजानन टोम्पे यांची…\nHindustani Bhau | नवाब मलिकांविरोधात ‘हिंदुस्तानी भाऊ’चा एल्गार; म्हणाले –…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - Hindustani Bhau | मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणामुळे अनेक नवनव्या घडामोडी घडत आहेत. यातच राष्ट्रवादी काॅग्रेसचे नेते (NCP) आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (Sameer…\nSapna Chaudhary | सपना चौधरीच्या ‘या’ हरियाणवी…\nShah Rukh khan | देवदासची शूटिंग करत असताना शाहरूख खान होता…\nAishwarya Rai | ऐश्वर्या रायला आलिया भट्टच्या भावानं केलं…\n मुकेश अंबानीची मुलगी ईशानं 3…\nखुलेआम सुरू आहे बनावट Aadhaar Card बनवण्याच धंदा, 10 मिनिटात…\nOmicron Covid Variant | ओमायक्रॉनमुळे चिंता वाढली; दक्षिण…\n 45 वर्षाच्या महिलेवर जीव जडला…\nInvestment Tips | करोडपती बनण्याचे अचूक 4 मंत्र,…\nIncome Tax Return File | 31 डिसेंबरपूर्वी उरकून घ्या…\nPune Crime | पुण्याच्या आंबेगावातील खून प्रकरणातील…\nACP Narayan Shiragavkar | सहाय्यक पोलिस आयुक्त नारायण…\nACP Gajanan Tompe | पुण्यातील कोथरूड विभागाचे सहाय्यक पोलिस…\nPune ACP Transfers | पुण्यातील 6 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या…\nLink PAN to LIC Policies | LIC ने आपल्या ग्राहकांसाठी आणली…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n 45 वर्षाच्या महिलेवर जीव जडला म्हणून केलं तिच्या…\nNawab Malik | नवाब मलिकांचा खळबळजनक दावा; म्हणाले –…\nMaharashtra Hikes Traffic Fines | महाराष्ट्रात मोटार वाहन कायद्यात…\nMumbai Drugs Cases | राज्यातील ‘त्या’ महत्त्वाच्या 5…\nParambir Singh | माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी निलंबनाचा आदेश…\nGulam Nabi Azad | अमरिंदर सिंग यांच्यानंतर गुलाम नबी ‘आझाद’ होण्याची शक्यता, काँग्रेसचा ‘हात’…\nMaharashtra Rains | बंगालच्या उपसागरात ‘जवाद’ चक्रीवादळ किनारपट्टी भागात रेड अलर्ट; पुढील 2 ते 3 तासात…\nNew Wage Code | वेतन वाढीच्या आनंदावर ‘टाच’ येण्याची शक्यता; हाताशी येणार्‍या पगारात कपात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagirikhabardar.com/archives/5133", "date_download": "2021-12-05T09:21:49Z", "digest": "sha1:WBFURMJFNJNFXVER5WVZ6XTYSVN76YBP", "length": 8274, "nlines": 125, "source_domain": "ratnagirikhabardar.com", "title": "मुख्यमंत्र्यांवरील टीका भाजप कार्यकर्त्या���च्या जिव्हारी, असेच चालू राहिल्यास युतीत ताळमेळ राखणे अवघड | रत्नागिरी खबरदार", "raw_content": "\nHome रत्नागिरी मुख्यमंत्र्यांवरील टीका भाजप कार्यकर्त्यांच्या जिव्हारी, असेच चालू राहिल्यास युतीत ताळमेळ राखणे अवघड\nमुख्यमंत्र्यांवरील टीका भाजप कार्यकर्त्यांच्या जिव्हारी, असेच चालू राहिल्यास युतीत ताळमेळ राखणे अवघड\nरत्नागिरी : मित्रपक्षाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अन्य नेते यांच्या संदर्भाने टीका टाळावी, भाजपच्या सर्व नेत्यांचा मान राखला जावा. तसेच मुख्यमंत्र्यांविरोधातील टीका ही भाजप कार्यकर्त्यांना जिव्हारी लागली आहे, हे असेच सुरू राहिल्यास युतीत ताळमेळ राखणे अवघड जाईल, याची नोंद मित्रपक्षाने घ्यावी. यासाठी शिवसेना नेत्यांशी संपर्क साधून त्यांना तसे सांगण्यात यावे, असा निर्णय रत्नागिरीत झालेल्या भाजपच्या बैठकीत घेण्यात आला.\nरत्नागिरीत भाजपचे जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष, सरचिटणीस यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांनी मार्गदर्शन केले. भाजप संघटनेचे काम आणि निवडणूक याची सांगड घालत प्रत्येक तालुक्याने आपली निवडणूक यंत्रणा सज्ज करावी, असे पटवर्धन म्हणाले. विधानसभा निवडणुकीत भाजप नेतृत्वाला अपेक्षित काम सर्वांनी करावे, असे आवाहन केले.\nPrevious articleउध्दव ठाकरेंच्या सुपुत्राने शोधला दुर्मिळ प्रजातीचा साप, ‘ठाकरे कॅट स्नेक’असं मिळालं नाव\nNext articleरत्नागिरीत झालेल्या भीषण अपघातात वडिलांसह चिमुकलीचा मृत्यू\nजिल्ह्यात आज 5 नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद\nभोस्ते शिवसेना विभागप्रमुखपदी युवराज गुजर यांची निवड\nसुकिवली प्राथमिक शाळेत मनसेतर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप\n”मुख्यमंत्री, कोरोना काय फक्त रात्री फिरतो का \n‘कोव्हिशिल्ड’ लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याची NTAGIची शिफारस\nतिलारी नदीच्या पुराने हिरावले उत्पन्‍नाचे साधन\nगृह मंत्रालयानं राज्य सरकारला दिले संचारबंदी लागू करण्याचे अधिकार\nकाँग्रेस नेते कृपाशंकर सिंह यांचा काँग्रेसला रामराम\nजिल्हा शासकीय रुग्णालय आता ‘नॉन कोव्हिड’ रुग्णालय\nआज चौकशीसाठी उपस्थित राहू शकणार नाही; सनदी अधिकारी रश्मी शुक्ला यांचे...\nतायक्वांदो स्पर्धा उद्या रत्नागिरीत\nजिल्ह्यात आज 5 नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद\nज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे निधन\nभोस्ते शिवसेना विभागप्रमुखपदी युवराज गुजर यांची निवड\nकोकण रेल्वे मधील प्लास्टिक मिश्रित वड्याने दोन वर्षाच्या मुलाची प्रकृती बिघडली\nदुचाकीसह दाम्पत्य कोसळले नदीत\nझाकण उघडे असल्याने महिला पडली गटारात\nआंबा घाटातील वाहतूक करण्यात आली बंद\nउधाणाच्या लाटांनी मिऱ्या बंधाऱ्याचा भाग ढासळला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.healthymind.org/mind-feast.php", "date_download": "2021-12-05T08:06:18Z", "digest": "sha1:XJITR6XG2VTJGPJT33B7WWG2HNIBIWGB", "length": 8477, "nlines": 175, "source_domain": "www.healthymind.org", "title": "Manatarang, Biannual Manatarang Film Festival, Manatarang Film Club, Thane, India", "raw_content": "\nआपल्याला आठवत असेल तर आपण MindFe(A)st चं workbook दिलं होतं. आता आपण त्याचा एक स्वाध्याय सोडवणार आहोत. तेही आपल्या कुटुंबासोबत चर्चा करून. सगळ्या कुटुंबांनी एकत्र किंवा एकट्याने सोडवू शकू असा स्वाध्याय.\nहे प्रश्न सोडवून आपण आम्हाला संस्थेच्या पत्त्यावर अथवा कुरियरने पाठवू शकता. सगळ्या सत्रांची दृकश्राव्य सेशन्स आमच्या आवाहन आयपीएच या युट्युब चॅनेलवर आपण पाहू शकाल. स्वाध्याय सोडवण्यासाठी आपण सर्व सत्र बघून मग तो स्वाध्याय सोडवावा लागेल. स्वाध्याय सोडवून तो आमच्याकडे आला कि तो आम्ही तपासून आपल्याला एक छानसं प्रमाणपत्र देऊ.\n१. रितू आणि शमशाद दोघीही स्त्रिया. तरीही दोघींची कहाणी काही विलक्षण. त्यांची परिस्थिती, त्यांचा भवताल यामधील साम्य आणि फरक सांगा.\n२. ऍसिड अटॅक मधील हिंसा आणि युद्धातील हिंसा- आपण दोन्ही अनुभवल्या. काय आहे त्यातलं वेगळेपण. त्याचा आपल्या मानसिकतेवर काय परिणाम होऊ शकतो \n३. जादव पेयांग यांनी केलं झाडांचं संगोपन आणि रीमाताईंनी मुलांसोबत गिरवले वव्हायोलिनचे धडे. एका अर्थी दोघांनीही केलं संगोपन. काय बरं आहे त्यातलं साम्य \n४. आपण दोन दिवस खूप सारी सत्र ऐकली,पाहिली. आपल्या पाहण्याला एक दिशा हवी असं वाटलं का कसा होता तो अनुभव \n५. सत्रांचा संदर्भ घेऊन सहवेदना आणि स्वीकार या दोन संकल्पना स्पष्ट करा.\n६. आपण एखादं कार्य स्वीकारतो. त्या कार्यातील आपली भूमिका - तिचं भान आणि जाण जितकी जास्त तितकी उद्दिष्ट आणि प्राधान्य यांची सांगड घालता येते. स्पष्ट करा.\n७. एखाद्या कार्यासाठी समानधर्मी व्यक्तींचं संघटन करायचं असेल, त्यांची मोट बांधायची असेल तर आपल्यामध्ये कोणकोणत्या कौशल्यांचा विकास करावा असा आपल्याला वाटतं \n८ सहवेदना आणि सृजनशीलता यांचा संबंध असतो का \n९. स्वप्रतिमेचा स्वीकार करताना कधी कधी खूप आव्हानं येतात. स्वतःबरोबर आपण comfortable असणं का आणि कसं महत्वाचं वाटतं त्यातून आत्मशोधाचा काय अर्थ कळतो \n१०. समता/समानता - या संकल्पना स्पष्ट करा. या सत्रांमध्ये कुठेकुठे आढळून आली- कशी \n११. आपण आपल्या उद्दिष्टपूर्ती पोहोचत असतो. पण तरीही काही कसोटीचे प्रसंग येतात. आपण करतोय ते चूक कि बरोबर, योग्य की अयोग्य असे प्रश्न पडतात. तेव्हा त्याचा आपल्यावर होणार परिणाम आपल्याला काही काळ आपल्या उद्दिष्टापासून दूर नेतो. तेव्हा त्यातून मार्ग काढण्याचे पर्याय कोणते \n१२. MIND FE(A)ST च्या सेशन नंतर आपल्यामध्ये व्यक्ती म्हणून माणूस म्हणून काय बदल झाले असं वाटतं कुटुंबांनी एकत्रपणे त्याचा काय विचार केला आणि त्याचा दैनंदिन जीवनावर किंवा एकंदर जगाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात काही फरक झाला का आणि कसा \n१३. एकदा हेतू सापडला आणि त्याला जर भावनेची जोड असेल तर ध्येयाकडे होणारी वाटचाल कशी असते कशी असावी त्यातील आव्हानांचा सामना करताना मानसिक आरोग्याचे कोणते पैलू महत्वाचे ठरतात \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.thosprahar.com/%F0%9F%85%B0%EF%B8%8Famalner-katta-jaipal-hiray-appointed-as-inspector-of-police-in-charge-of-amalner-police-station/", "date_download": "2021-12-05T08:33:57Z", "digest": "sha1:U35QE35EWNAOJGRZSALMBPIUPRJQGPW4", "length": 11450, "nlines": 104, "source_domain": "www.thosprahar.com", "title": "?️अमळनेर कट्टा..Breaking..अमळनेर च्या पोलीस ठाण्यात जयपाल हिरे यांची प्रभारी पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती..! ही नियुक्ती देखील प्रभारी..! - ThosPrahar News | Thos Nirbhid Marathi Batmya", "raw_content": "\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nवस्त्रहरणाच्या सीन शूटिंग नंतर ढसाढसा रडली द्रौपदी..पहा काय होत कारण..\nघाबरू नका हे आहेत उपाय आणि उपचार..\nअमळनेर: दामिनी पथकाचे मुंदडा विद्यालयात समुपदेशन..सर्व शाळांना देणार भेट..\nअमळनेर: एकतास येथे पिक नियोजनाची जलमिञांची गावसभा संपन्न..\nअमळनेर: सोनू भटू चौधरी यांची जळगाव ��िल्हा अध्यक्ष पदी व अंमळनेर तालुकाध्यक्ष छोटू रमेश चौधरी यांची निवड..\n️अमळनेर कट्टा..Breaking..अमळनेर च्या पोलीस ठाण्यात जयपाल हिरे यांची प्रभारी पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती.. ही नियुक्ती देखील प्रभारी..\n️अमळनेर कट्टा..Breaking..अमळनेर च्या पोलीस ठाण्यात जयपाल हिरे यांची प्रभारी पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती.. ही नियुक्ती देखील प्रभारी..\n️अमळनेर कट्टा..अमळनेर च्या पोलीस ठाण्यात जयपाल हिरे यांची प्रभारी पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती.. ही नियुक्ती देखील प्रभारी..\nअमळनेर येथील पोलिस ठाण्याच्या प्रभारी पदी पोलिस निरीक्षक जयपाल माणिकराव हिरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.अंबादास मोरे यांची बदली झाल्यानंतर दिलीप भागवत यांची प्र पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांचा 2 महिन्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर धरणगाव पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांची अमळनेर पोलीस ठाण्यात प्र पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.ही नियुक्ती देखील प्रभारी असून कदाचित काही दिवसांनंतर अजून दुसरे पोलीस निरीक्षक येण्याचे संकेत आहेत.जयपाल हिरे यांची कारकीर्द अत्यन्त चांगली असून अमळनेर येथे वाढत्या गुन्हेगारीला आळा बसविण्यासाठी त्यांची कारकीर्द कामी येईल असा विश्वास अमळनेर करांना वाटत आहे. परंतु नियुक्ती देखील प्रभारी असल्याने कमी कालावधीत कितपत योग्य कार्य पार पाडता येईल हे देखील एक आवाहन जयपाल हिरे यांच्या समोर असणार आहे.\nआणि गावात निघाली जिवंत माणसाची प्रेतयात्रा..पाऊसच येईना..चिंता काही मिटेना..\nनिंब या गावची भविष्यामध्ये कडुनिंबाचे झाडांचे गाव म्हणून भविष्यामध्ये ओळख निर्माण होणार…\nपूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी…\nजेष्ठ नागरिकाच्या खिशातील पैसे चोरून नेणारा चोर अटकेत..अमळनेर पोलिसांनी अवघ्या 15 दिवसांत आरोपी शोधून घेतला ताब्यात…\nजेष्ठ नागरिकाच्या खिशातील पैसे चोरून नेणारा चोर अटकेत..अमळनेर पोलिसांनी अवघ्या 15 दिवसांत आरोपी शोधून घेतला ताब्यात…\nअमळनेरची सुपुत्री कु.यशवी राधेश्याम अग्रवाल हिचे घवघवीत यश\nठोसप्रहार न्यूज अँप डाउनलोड करा\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nकडेकोट बंदोबस्���ात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nअमळनेर : माईंड पार्लर मधील फलक, लोकांच्या चर्चेला उधाण…\nशशी थरूर यांचा 6 महिला खासदारांसोबत सेल्फी व्हायरल… कप्शनमुळे वादात..मागितली माफी…\nधक्कादायक: भाऊ झाला वैरी..अल्पवयीन बहिणीवरच केला भावांनी सतत बलात्कार..अल्पवयीन बहिणीवरच केला भावांनी सतत बलात्कार..गरोदर राहिल्यानंतर घटना उघडकीस..\nमहत्वाचे..पुरुषांच्या दाढी मुळे महिलांना जावे लागत आहे “या”आजाराला सामोरे..\nअमळनेर:अजून दोन तरुणी नेल्या पळऊन..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://anandghare2.wordpress.com/2010/07/15/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0-%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%A8-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A5%A9/", "date_download": "2021-12-05T08:54:36Z", "digest": "sha1:KCV4K6JEBMWMN4X2TBAKJUEG4BQPNMTF", "length": 16978, "nlines": 129, "source_domain": "anandghare2.wordpress.com", "title": "राणीचे शहर लंडन – भाग ३ | निवडक आनंदघन", "raw_content": "\nआजीचे घड्याळ (कालगणना) (3)\nकला आणि कलाकार (6)\nराणीचे शहर लंडन (6)\nबोलू ऐसे बोल (11)\nविज्ञान आणि तंत्रज्ञान (86)\nचीन चिनी चायनीज (5)\nसाहित्य आणि साहित्यिक (20)\nविठ्ठला तू वेडा कुंभार (6)\nराणीचे शहर लंडन – भाग ३\nहीथ्रो एअऱपोर्टहून मी ट्यूबने लंडनच्या मुख्य स्टेशनवर गेलो. बाहेरगांवी जाणा-या गाड्या तिथून सुटतात. माझ्या पुढच्या प्रवासाचे तिकीट काढले आणि माझ्याकडचे सामान तिथल्या लॉकरमध्ये ठेऊन दिले. त्या जागेला तिथे लेफ्ट लगेज असे म्हणतात. त्या काळात टेररिस्टांची भीती नसल्यामुळे सामान ठेवण्याची अशी व्यवस्था होती. आता असेल की नाही ते सांगता येणार नाही. अत्यावश्यक असे सामान खांद्याला लोंबकळणा-या बॅगेत घेऊन मी पुन्हा ट्य��बने दुसरे एक स्टेशन गाठले. लंडन दर्शन घडवणारी बस तिथून घ्यायची होती.\nलंडन शहरातल्या जुन्या व नव्या इमारती, रस्ते, चौक, मैदाने, नदीचे पात्र, किनारा, इत्यादींचे बसल्या जागेवरून सम्यक दर्शन घेत त्या वातावरणात विरघळून जाण्यासाठी तिथल्या ओपन टॉप बसेसची छान सोय आहे. दीड दोन तासाच्या प्रवासात वळसे घेत घेत त्या लंडनच्या मध्यवर्ती भागातून फिरत असतात. त्याचेही लाल, हिरवा, निळा अशा रंगांचे वेगवेगळे मार्ग आहेत. त्यातला प्रत्येक मार्ग हा क्लोज्ड लूप आहे. त्याला कोठे सुरुवात नाही आणि शेवट नाही. एकदा तिकीट काढले की त्या मार्गावरून जाणा-या कोठल्याही बसमध्ये कोठल्याही स्टॉपवर उतरता येते, त्याच किंवा दुस-या स्टॉपवर पुन्हा चढता येते किंवा एका जागेवर बसून राहता येते. याला हॉप ऑन हॉप ऑफ म्हणतात. आपल्याला वाटेल त्या जागी उतरावे, तिथल्या परिसरात हिंडून फिरून घ्यावे, खावे प्यावे, खरेदी करावी आणि पुन्हा त्या थांब्यावर यावे. दर पंधरा वीस मिनिटात मागची बस येतेच. सगळीकडेच उतारू चढत व उतरत असल्यामुळे तिच्यात जागा मिळते. मात्र हा प्रवास एकाच दिशेने चालत असतो. मागच्या स्टॉपवर पुन्हा जावेसे वाटले तर उलट दिशेने जाणारी बस नसते. पहिल्यांदाच लंडनला गेलेल्या माणसाने हे दर्शन घेतले तर आपल्या आवडीची स्थळे कोणती आणि ती कुठे आहेत याचा अंदाज त्याला येतो आणि नंतर त्या जागी निवांतपणे जायला त्याचा उपयोग होतो. मी नेमके हेच केले.\nया बसमध्ये चालत असलेली कॉमेंटरी खूपच मजेदार असते. मला तरी नेहमी निवेदिकाच भेटल्या. आजूबाजूला दिसत असलेल्या दृष्यांची मनोरंजक माहिती त्या अगदी हंसत खेळत देत होत्या. रुक्ष आंकडेवारी न सांगता गंमतीमध्ये ती सांगण्याचे एक उदाहरण अजून लक्षात राहिले आहे. सुप्रसिद्ध बिग बेन घड्याळाबद्दल तिने सांगितले, “या घड्याळाचा लहान कांटा आपल्या बसपेक्षा थोडा मोठा आहे.” ट्राफल्गार स्क्वेअर, टॉवर ऑफ लंडन, वेस्टमिन्स्टर, बकिंगहॅम पॅलेस, हाईड पार्क, मार्बल आर्च आदि महत्वाच्या जागा दाखवता दाखवता त्यांचा इतिहास, त्यांची वैशिष्ट्ये इत्यादी गोष्टी चुरचुरीत शैलीमध्ये ती सांगत असते. अशा प्रकारच्या बसमधून मी अजून मुंबई दर्शन घेतले नाही. त्यामुळे इथे कशा प्रकारचे निवेदन करतात याची मला कल्पना नाही. पण लंडनची निवेदिका इथे आली तर हुतात्मा चौक पाहून आपण धन्य झाल�� असे ती वाटायला लावेल ही कॉमेंटरी आजूबाजूला दृष्टीला पडत असलेल्या जागांबद्दलच असल्यामुळे आपण एका जागी बसमधून खाली उतरलो आणि थोड्या वेळाने मागून येणा-या बसमध्ये बसलो तर निवेदिका बदलली तरी कॉमेंटरीमधील दुवा तुटत नाही.\nलंडनला कडक ऊन असे कधी नसतेच. पावसाने कृपा करून विश्रांती घेतली असेल, पुरेसे कपडे अंगावर असतील आणि बोचरा वारा सहन करण्याची तयारी असेल तर नक्की डेकवरच बसावे म्हणजे दोन्ही बाजूंना छान दूरवर पाहता येते. खाली बसणा-या लोकांना फक्त खिडकीबाहेर जेवढे दिसेल तेवढेच दिसते. दोन्ही जागी कॉमेंटरी एकू येतेच. ज्यांना फ्रेंच, जर्मन असल्या युरोपियन भाषेतून कॉमेंटरी ऐकायची असते त्यांना खास हेडफोन दिले जातात, त्यावर टेप केलेली कॉमेंटरी ऐकू येते. आपण वेगवेगळ्या जागा निवांतपणे पाहिलेल्या असल्या तरी या कॉमेंटरीसाठी पुन्हा एकदा या बिग बसने प्रवास करून पहावा असे वाटते.\nFiled under: प्रवासवर्णन, राणीचे शहर लंडन |\n« राणीचे शहर लंडन – भाग २ राणीचे शहर लंडन – भाग ४ »\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nगुणवत्ता, दर्जा, स्तर, प्रत …… आणि क्वालिटी\nयंत्रे तयार करणारी यंत्रे नोव्हेंबर 11, 2021\nशाश्वत ऊर्जा ऑक्टोबर 20, 2021\nवातावरणामधील हवेचा दाब ऑक्टोबर 7, 2021\nतेथे कर माझे जुळती – भाग १९ – माझ्या आत्या सप्टेंबर 27, 2021\nओझोन आणि हीलियम सप्टेंबर 16, 2021\nप्लॅस्टिक – ब्रह्मराक्षस की बागुलबोवा \nगॅलीलिओ आणि विज्ञान (सायन्स) ऑगस्ट 10, 2021\nकोपरनिकसचे संशोधन – सूर्यमालिका जुलै 29, 2021\nजुगाड पुराण जुलै 22, 2021\nएक धामधुमीचा दिवस (११ जुलै २००६) जुलै 11, 2021\nप्राचीन काळातील भारताची विज्ञानामधील प्रगति जून 29, 2021\nपरतलो मातृभूमीला मे 31, 2021\nइंद्र देवा रे देवा …. मे 25, 2021\nभगवान श्रीपरशुराम मे 14, 2021\nशून्याचा शोध मे 10, 2021\nपुण्याचा स्वाइनफ्ल्यू २००९ एप्रिल 14, 2021\nसिंहगड आणि मी एप्रिल 8, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.paklim.org/vocabular/how-to-greet-someone-on-memorial-day/", "date_download": "2021-12-05T07:13:13Z", "digest": "sha1:TKDEHYUK4KODIULKR73ZAOIEU7WH7IWJ", "length": 10919, "nlines": 35, "source_domain": "mr.paklim.org", "title": "स्मारकाच्या दिवशी एखाद्याला कसे अभिवादन करावे २०२०", "raw_content": "\nस्मारकाच्या दिवशी एखाद्याला कसे अभिवादन करावे\nस्मारकाच्या दिवशी एखाद्याला कसे अभिवादन करावे\nउत्तर देणे हा एक चांगला - आणि अतिशय कठीण प्रश्न ��हे. तीन दिवसांच्या शनिवार व रविवार सोहळ्यासह येणा “्या “उत्सव” असूनही, बहुतेक अमेरिकन दिवस हा चिंतन, शोक आणि तोटा म्हणून कमीतकमी काही काळ लक्षात ठेवतात.\nआपण कोणालाही ऑफर करू शकता असे कोणतेही ग्रीटिंग किंवा अलविदा असू शकत नाही. कुटुंब आठवत आहेत, कित्येक प्रमाणात कटुता असलेले, प्रियजनांचे नुकसान झाले आहे: भाऊ, बहिणी, पती, बायका, वडील, मेलेले माता - किंवा त्यांचे जीवन बदललेले - सेवेत. युद्धात मारल्या गेलेल्यांचे स्मारक करणे हा दिवसाचा एक भाग आहे. युद्धात जिवंत राहिलेल्या आणि कदाचित कुटुंबे वाढवण्यासाठी जगलेल्या ज्येष्ठांचीही आठवण येते.\nया दिवशी दुःख शोधण्यासाठी आपल्याला फार खोल खोदण्याची गरज नाही. त्वरित अभिवादन करण्याऐवजी मला वाटतं की कदाचित हा दिवस एक उत्साही, स्वीकारणारा आणि कदाचित थोडासा धैर्याचा असेल. जर आपण स्वत: ला अनुभवी व्यक्तीच्या जवळ गेला असाल तर त्याचे किंवा तिचे आभार मानण्यास थांबवा आणि त्यांनी कोठे व केव्हा सेवा दिली याबद्दल विचारू नका. ज्यांनी आपल्या स्वत: च्या कुटुंबात, आपल्या शाळेत, आपल्या गावात सेवा केली त्यांच्या कथा जाणून घ्या.\nमित्राच्या वडिलांनी दुसर्‍या महायुद्धात सेवा केली आणि पेलिलियुच्या युद्धात भाग घेतला, जो इवो जिमा वर उतरण्यासारखा भयंकर लढा होता. आपल्या आयुष्यात, तो त्याच्या लष्करी सेवेबद्दल कधीही चर्चा करणार नाही. त्याच्या मृत्यूच्या आठवड्यात किंवा त्याहूनही तो आपल्या प्रौढ मुलाला म्हणाला, “तू मला युद्धाबद्दल कधीच विचारले नाहीस का” खूप वेदना, शांततेत खूप त्रास.\nम्हणून मला काय माहित आहे ते मला माहित नाही - शूर, माहिती देणारी, जिज्ञासू आणि कृतज्ञता व्यतिरिक्त.\nसुट्टीच्या नावापूर्वी “हॅपी” असे बोलणे रिसीव्हच्या काळात किंवा त्यासारखे काहीतरी प्राप्तकर्त्यास आनंददायक वाटेल अशी आपली आशा व्यक्त करण्याची प्रथा बनली आहे.\nयात काहीही चूक नाही आणि असे बोलणे आपल्याला कोणाकडूनही दुसरे स्वरूप मिळवून देईल. परंतु, जर तुम्हाला “शुभेच्छा मेमोरियल डे” योग्य वाटत नसेल तर, कदाचित आपण असे म्हणण्याचा प्रयत्न करू शकता की “तुमचा चांगला / महान मेमोरियल डे आहे,” ““ हा मेमोरियल डे तुम्ही चांगला करत आहात का - धन्यवाद, मी खूप छान करतोय, \"किंवा फक्त,\" आपला दिवस चांगला जावो - धन्यवाद, मी खूप छान करतोय, \"किंवा फक्त,\" आ��ला दिवस चांगला जावो\nयुद्धशास्त्रज्ञ असल्याने एखाद्या व्यक्तीला स्मृतिदिनानिमित्त शुभेच्छा देणे मला अयोग्य वाटले. एखाद्याचा प्रिय व्यक्ती गमावलेल्या एखाद्याच्या आनंदी अंत्यसंस्काराच्या शुभेच्छा दिल्यासारखे आहे.\nअमेरिकेने आपला आदर व्यक्त केला पाहिजे किंवा आपल्या मुला, मुली, वडील, माता, मित्र, सहकारी या सर्वांनी आपल्या देशासाठी आपल्या जीवनाची अंतिम किंमत चुकविली हे लक्षात ठेवून, हा आनंददायक प्रसंग नाही. धोरणे\nव्हेट्रन्स डे म्हणजे शांतता आणि युध्दात यूएसएची सेवा करण्यासाठी आणि आपल्या ज्येष्ठांना मदत करणार्‍या ज्यांना मदत केली गेली आहे त्याबद्दल आणि त्यांचे आभार मानण्यासाठी.\nमेमोरियल डे म्हणजे आनंदी असणे नव्हे; ज्यांनी आपल्या देशासाठी प्राण दिले त्याबद्दल हा सन्मान आहे. या प्रश्नाची इतर आवृत्त्या कोवरावर आधीपासूनच आहेत.\nआपल्या हृदयावर हात ठेवून “काहींनी सर्व दिले” असे का म्हणू नये आम्ही जेश्चर आणि शब्द परत करू शकतो. मला ते आवडले. किंवा कदाचित \"आमच्या नायकाची आठवण ठेवा\". ते चकित दिसत असल्यास, जोडा, “हा मेमोरियल डे आहे”.\nमला खरोखर माहित नव्हते की तुला खरोखर काही सांगायचे आहे. दुसर्‍या मित्राच्या अंत्यसंस्कारात आपण भेटलेल्या मित्राला काय म्हणाल - \"आनंदाचे अंतिम संस्कार\"\nम्हणजे, पहा; आपण सुट्टीचा आनंद घ्यावा अशी माझी इच्छा आहे. मी तुला न विसरण्याचा पण, हा एक सोहळा प्रसंग आहे.\nत्यादिवशी आपण खरोखर मजा करावी अशी माझी इच्छा आहे. दिवस काय आहे हे फक्त लक्षात ठेवा. या दिवसाचा आनंद तुम्हाला एका आश्चर्यकारक ठिकाणी मिळेल, कारण दुसर्‍या कोणालाही शक्य नाही. या दिवशी आम्हाला आनंद देणारी स्वातंत्र्य कोणीतरी आम्हाला दिली. कोणत्याही प्रकारे, दिवसाचा आनंद घ्या, परंतु जे काही आहे त्याबद्दल आदर ठेवा.\nकाही फरक पडत नाही, अमेरिकन राज्यघटनेने सुट्टीसाठी काय हवे आहे ते सांगण्याचा आणि तो कोणासही इजा करीत नाही तोपर्यंत त्यांना कसे हवे ते साजरे करण्याचा हक्क आहे असा हक्क बजावला आहे, इत्यादी मालमत्तेचे नुकसान करीत आहे इ.\nवर पोस्ट केले ११-०९-२०२०\nबिल कसे वापरावेविनामूल्य रेडिडिटसाठी सर्वज्ञ कसे मिळवावेट्रॉफी कशी जिंकता येईलसर्व्हर हॉप फॉलआउट 76 कसेमिनेक्राफ्टमध्ये आर्मर स्टँड कसे नष्ट करावेहार्वर्ड दंत शाळेत कसे जायचेफ्ल स्टुडिओमध��ये उशीर कसे सोडवायचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/latest-news-on-pune-cyber-crime/", "date_download": "2021-12-05T08:05:28Z", "digest": "sha1:HTX3K2XU2HPURC7ZB5YEINHY6HH6PKFU", "length": 14170, "nlines": 176, "source_domain": "policenama.com", "title": "latest news on Pune Cyber Crime Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune Crime | पुण्याच्या आंबेगावातील खून प्रकरणातील ‘फरारी’ बीडमधून अटकेत;…\nACP Gajanan Tompe | पुण्यातील कोथरूड विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त गजानन टोम्पे यांची…\nPune ACP Transfers | पुण्यातील 6 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या \nPune Cyber Crime | पुण्यात आरोग्य विभागाच्या पेपर फुटीप्रकरणी गुन्हा दाखल; 100 पैकी 92 प्रश्न सारखे…\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Cyber Crime | आरोग्य विभागाच्या (Health Department) वतीने वेगवेगळ्या पदासाठी घेतलेल्या परिक्षेपैकी 31 ऑक्टोबर रोजीचा ड संवर्गातील पदाच्या निवडीच्या लेखी परिक्षेचा पेपर फुटल्याचे अखेर आरोग्य विभागाने मान्य केले…\nPune Cyber Crime | 18 बँकांमधील 41 खात्यांद्वारे सायबर चोरट्याने घातला डॉक्टराला दीड कोटींना गंडा\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Cyber Crime | विमा पॉलिसीचे पेसे परत करुन देतो, असे सांगून वेगवेगळ्या 18 बँकांमधील 41 बँक खात्यांवर पैसे पाठविण्यास भाग पाडून एका डॉक्टरची तब्बल 1 कोटी 49 लाख 44 हजार 400 रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक…\nPune Cyber Crime | सोशल मिडियावर गाद्या विकणे आले अंगाशी महिलेला सायबर चोरट्यांनी घातला साडेपाच…\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Cyber Crime | टीव्हीवरील जाहिराती पाहून फेसबुकवर (Facebook) गाद्या विक्री करण्याचा एका महिलेचा प्रयत्न चांगलाच अंगाशी आला आहे़ सायबर चोरट्यांनी (Pune Cyber Crime) या गाद्या खरेदी करण्याची इच्छा व्यक्त करुन…\nPune Cyber Crime | सायबर चोरट्यांचा नवा फंडा ज्येष्ठ नागरिकाला घातला 5 लाखांना गंडा, जाणून घ्या\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Cyber Crime | सायबर चोरटे हे नेहमी नवनवीन फंडे काढून लोकांना फसवून गंडा घालत असतात. एका पद्धतीची लोकांना माहिती झाली की, ते दुसरा नवा प्रकार काढतात. लोकांचा विश्वास संपादन करुन त्यांचे बँक खाते रिकामे करतात.…\nPune Cyber Crime | पुण्यात ‘टाटा मोटर्स’च्या नावाने अनेक बेरोजगार तरुणांची फसवणूक\nPune Cyber Police | मॅट्रोमोनी साईटवरुन लाखोंचा गंडा घालण्याऱ्या दोन नायजेरियन आरोपींना दिल्लीतून…\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - मॅट्रोमोनी साईटद्वारे (Matromoni site) विवाहइच्छुकांना गंडा घालणाऱ्या दोन नायजेरीयन नागरिकांना (Nigerian citizens) पुणे सायबर पोलिसांनी (Pune Cyber Police) बेड्या ठोकल्या आहेत. पुणे सायबर पोलिसांनी (Pune Cyber…\nPune Cyber Crime | पुण्यातील फॅशन डिझायनर तरूणीला 7 लाखांचा गंडा, जाणून घ्या प्रकरण\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Cyber Crime | कोरोनाच्या काळात सायबर गुन्ह्याचे (Pune Cyber Crime) प्रमाण तर अधिक वाढलं आहे. ऑनलाइनच्या माध्यमातुन अनेकांना गंडा (fraud) घातल्याचे अनेक प्रकरणे समोर आली आहेत. असाच एक प्रकार मंगलदास रस्ता…\nPune Cyber Crime | पुण्यातील महिलेचे बँक खाते झाले रिकामे; मेसेजवर संपर्क साधणे पडले महागात\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Cyber Crime | बँका, मोबाईल कंपन्यांकडून सातत्याने सायबर चोरट्यांविषयी (Pune Cyber Crime) सावधान करणारे मेसेज केले जात असतात. असे असतानाही अनेक जण अगदी सहजपणे या सायबर चोरट्यांच्या जाळ्यात अडकत असल्याचे आढळून…\nPune Cyber Crime | माय लॅबचे बनावट ‘डोमेन’ बनवून नागरिकांची फसवणूक; पुणे सायबर…\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Cyber Crime | विविध आजारांचे निदान करणार्‍या माय लॅब (Mylab) या कंपनीच्या नाम साधर्म्याचा वापर करत नवीन बनावट डोमेन तयार करून त्याद्वारे खोटी सेल्स ऑर्डर तयार करून लोकांची फसवणूक (Cheating) करण्यात आल्याचा…\nMonalisa | मोनालिसाच्या ‘या’ हॉट फोटोंमुळं नेटकऱी झाले…\nUrfi Javed | उर्फी जावेदनं परिधान केला खुपच बोल्ड ड्रेस,…\nUrvashi Rautela | लुंगी परिधान करून शॉपिंग करताना दिसली…\nYamini Malhotra | ‘गुम हे किसीके प्यार मे’मधल्या ‘या’…\nPune Crime | PMPML बसमध्ये प्रवाशांचे मोबाईल चोरणारा…\nGulam Nabi Azad | अमरिंदर सिंग यांच्यानंतर गुलाम नबी…\nJunior Hockey World Cup | भारताची सुवर्ण संधी हुकली;…\nInvestment Tips | करोडपती बनण्याचे अचूक 4 मंत्र,…\nIncome Tax Return File | 31 डिसेंबरपूर्वी उरकून घ्या…\nPune Crime | पुण्याच्या आंबेगावातील खून प्रकरणातील…\nACP Narayan Shiragavkar | सहाय्यक पोलिस आयुक्त नारायण…\nACP Gajanan Tompe | पुण्यातील कोथरूड विभागाचे सहाय्यक पोलिस…\nPune ACP Transfers | पुण्यातील 6 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या…\nLink PAN to LIC Policies | LIC ने आपल्या ग्राहकांसाठी आणली…\nअवघे 7 हजार देऊन खरेदी करा जास्त मायलेजच्या TVS Sport चे…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nInvestment Tips | करोडपती बनण्याचे अचूक 4 मंत्र, ‘हे’ अवलंबल्याने…\nAnemia | ‘ही’ 5 लक्ष��े पुरुषांमध्ये गंभीर आजाराचा आहेत…\nOnline Games आता झाले ‘जुगार’ आणि ‘सट्टा’,…\nVijay Wadettiwar | ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात नव्याने…\nJournalist Vinod Dua | ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे निधन\nMultibagger Stock | 1 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या ‘या’ स्टॉकने बदलले गुंतवणुकदारांचे नशीब, 1 लाख झाले रू.…\nJayant Patil-Devendra Fadnavis | जयंत पाटलांचा निशाणा; म्हणाले – ‘देवेंद्र फडणवीसांना कुसुमाग्रजांबद्दल…\nPimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 37 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagirikhabardar.com/archives/2065", "date_download": "2021-12-05T08:19:37Z", "digest": "sha1:SPE4TMA44GZAFWL3XCWVAYUSZWF37ILL", "length": 9096, "nlines": 124, "source_domain": "ratnagirikhabardar.com", "title": "रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला | रत्नागिरी खबरदार", "raw_content": "\nHome रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला\nरत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला\nरत्नागिरी : जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असून गेल्या चौवीस तासात एकूण ८७ मिमी तर सरासरी ९.६७ मिमी पाऊस झाला आहे. सर्वाधिक पावसाची नोंद राजापूर तालुक्यात १५ मिमी तर सर्वात कमी पावसाची नोंद रत्नागिरी तालुक्यात ४ मिमी झाली तालुकानिहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे असून आकडे मिलीमीटर मध्ये आहेत. मंडणगड १० मिमी, दापोली १३ मिमी, खेड १२ मिमी, गुहागर ८ मिमी, चिपळूण १२ मिमी, संगमेश्वर ८ मिमी, रत्नागिरी ४ मिमी, लांजा ५ मिमी आणि राजापूर तालुक्यात १५ मिमी पाऊस झाला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे १३ ऑगस्ट २०१९ रोजी सकाळी १० वाजता प्राप्त झालेल्या नुकसानीच्या प्राथमिक अहवालानुसार खेड तालुक्यात मौजे देवघर येथे संगीता हणमंत मोरे यांच्या घराचे पावसामुळे अंशतः २ हजार ५०० रुपयांचे नुकसान, सोनस खु. येथील तुकाराम रा. जाधव यांच्या घराचे पावसामुळे अंशतः १८ हजार रुपयांचे नुकसान, सुदाम विठ्ठल तांबे यांच्या घराचे पावसामुळे अंशतः ७ हजार रुपयांचे नुकसान, मोहल्ला शफी कासम यांच्या घराचे पावसामुळे अंशतः ८ हजार रुपयांचे नुकसान, गोतवली येथील समाज मंदीराचे पावसामुळे अंशतः २ लाख ११ हजार रुपयांचे नुकसान, बोरघर येथील जि.प. विभागाच्या विहिरीचे पावसामुळे अंशतः नुकसान, सुलोचना गणपत जाधव यांच्या घराचे पावसामुळे अंशतः ८ हजार ६०० रुपयांचे नुकसान, विद्या विठ्ठल शेडगे यांच्या शौचालयाचे पावसाम��ळे अंशतः २८ हजार ५०० रुपयांचे नुकसान, झाले असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.\nPrevious articleरत्नागिरी जि. प. समोर ग्रामसेवक युनियन शाखेच्यावतीने धरणे आंदोलन\nNext articleभारताच्या ७३ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘वतन’ गाणे लाँच\nजिल्ह्यात आज 5 नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद\nभोस्ते शिवसेना विभागप्रमुखपदी युवराज गुजर यांची निवड\nसुकिवली प्राथमिक शाळेत मनसेतर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप\nकोरोना लस सर्वसामान्यांना मोफत मिळणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात…\nआ. राजन साळवींच्या निधीतून कोरोनासाठी रुग्णवाहिका\nवीरपत्नी गौरी महाडिक यांना मिळाला ‘लेफ्टनंट’ पदाचा सन्मान\nछत्रपती शिवरायांचे पूर्वज हे मूळचे कर्नाटकचे, कर्नाटकचे सार्वजनिक बांधकाम मंत्री गोविंद...\nक्रिकेटच्या जिल्हा निवड चाचणीचे आयोजन\nआशा सेविका कोरोना बाधित; सहकारी मैत्रिणींच्या अश्रूंचा फुटला बांध\nविनामास्क फिरणाऱ्या ४१ जणांवर दंडात्मक कारवाई\nविधान परिषदेवरील नियुक्त्यांचे आदेश राज्यपालांना देणार नाही : सर्वोच्च न्यायालय\nजिल्ह्यात आज 5 नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद\nज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे निधन\nभोस्ते शिवसेना विभागप्रमुखपदी युवराज गुजर यांची निवड\nकोकण रेल्वे मधील प्लास्टिक मिश्रित वड्याने दोन वर्षाच्या मुलाची प्रकृती बिघडली\nदुचाकीसह दाम्पत्य कोसळले नदीत\nझाकण उघडे असल्याने महिला पडली गटारात\nजिल्ह्यात डॉक्टर्सचा कडकडीत बंद\n‘तौक्ते’ वादळग्रस्त अद्यापही शासकीय मदतीपासून वंचित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan/sara-ali-khan-share-family-photo-on-eid-kareena-kapoor-younger-son-jeh-was-seen-in-her-lap-see-photos-prp-93-2537111/", "date_download": "2021-12-05T08:31:46Z", "digest": "sha1:LFQH6HDREXPGNXXU6GF3K3SLKHAWOSWX", "length": 15119, "nlines": 213, "source_domain": "www.loksatta.com", "title": "sara ali khan share family photo on eid kareena kapoor younger son jeh was seen in her lap see photos prp 93 | करीना कपूरचा मुलगा जेहचा फोटो आला समोर; ईद निमित्ताने सारा अली खानने शेअर केली झलक; पण हे काय....?", "raw_content": "रविवार, ५ डिसेंबर, २०२१\nकरीना कपूरचा मुलगा जेहचा फोटो आला समोर; ईद निमित्ताने सारा अली खानने शेअर केली झलक; पण हे काय….\nकरीना कपूरचा मुलगा जेहचा फोटो आला समोर; ईद निमित्ताने सारा अली खानने शेअर केली झलक; पण हे काय….\nसाराने शेअर केलेल्या फॅमिली फोटोमध्ये छोटा नवाब बराच लाइमलाइटमध्ये आलाय. पण याही ��ेळेला फॅन्सची निराशाच झालीय.\nWritten By लोकसत्ता ऑनलाइन\nसैफ अली खानची मुलगी सारा अली खानने आजच्या ईद निमित्ताने एक फॅमिली फोटो शेअर केलाय. या फॅमिली फोटोमध्ये सारा आपले वडील सैफ अली खान, भाऊ इब्राहिम अली खान आणि तैमूरसोबत दिसून येत आहे. पण या फोटोमध्ये साराने आपल्या कुशीत घेतलेला छोटा नवाब मात्र बराच लाइमलाइटमध्ये आलाय. सारा अली खानने शेअर केलेल्या या फॅमिली फोटोमध्ये तिच्या कुशीत बसलेला छोटा नवाब हा करिना आणि सैफचा छोटा मुलगा जेह दिसून येतोय. पण या फोटोमध्ये सुद्धा छोटा नवाब जेहचा चेहरा एका इमोजीने लपवण्यात आलाय.\nसारा अली खानने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा फॅमिली फोटो शेअर करत यंदाची ईद खूपच खास बनवली आहे. हा फोटो शेअर करताना तिने एक कॅप्शन देखील लिहिलीय. “ईद मुबारक, अल्लाह सर्वांना शांती, आनंद आणि सकारात्मकता देवो…आपल्या सर्वांसाठी चांगले दिवस येवोत अशी आशा ठेवते.” असं तिने या कॅप्शनमध्ये लिहिलंय.\nकरिना आणि सैफचा लहान मुलगा जेहचा फोटो समोर तर आला पण त्याचा चेहरा पाहता आला नसल्याची ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वी सुद्धा अनेकदा छोटा नवाब जेहचा फोटो समोर आला. पण त्याच्या चेहरा कोणत्या ना कोणत्या माध्यमाने लपवण्यात येतो. प्रत्येक वेळी फॅन्सची निराशा होत असते. याही वेळेला असंच काहीसं झालंय. करीनाने पुन्हा एकदा तिच्या फॅन्सना निराश केलं. करिना आणि सैफचा मुलगा जेहचं नाव तर जाहीर केलं, पण जेहचा फोटो मात्र आतापर्यंत समोर आणलेला नाही.\nकरीना कपूर खानने 21 फेब्रुवारी 2021 रोजी दुसर्‍या मुलाला जन्म दिला. करिनाने आतापर्यंत जेहचा फोटो सोशल मीडियावर शेअर केलेला नाही. पण फॅन्स मात्र जेहची पहिली झलक पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत होते. करीनाने बर्‍याचदा आपल्या मुलाची झलक दाखविली आहे. पण अद्याप जेहचे स्पष्ट असे फोटो समोर आले नव्हते. आता समोर आलेल्या फोटोमध्ये देखील जेहचा चेहरा लपवण्यात आला.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nमराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.\nप्रत्यक्षाहुनी उत्कट : सण-उत्सवांची ‘व्हर्च्युअल’ प्रतिमा\nVIRAL VIDEO : सुंदर एअर होस्टेसने विमानतळावरच केला डान्स; Lazy Lad गाण्यावर तिचे स्टेप्स पाहून तुम्ही म्हणाल…\n’ शुबमन गिलनं चौकार ठोकताच वानखेडेवर प्रेक्षकांनी दिल्या घोषणा; VIDEO व्हायरल\nकाँग्रेस नेत्याने युपीच्या उपमुख्यमंत्र्यांना ‘त्या’ वक्तव्यावरून सुनावले; म्हणाले, “लुंगी घालणारी प्रत्येक व्यक्ती….”\n“इंदिरा गांधींच्या काळात ‘नाही’ म्हणण्याची मुभा होती, पण आता काँग्रेसमध्ये…”, गुलाम नबी आझाद यांचा पक्षनेतृत्वावर निशाणा\n“प्रत्येक माणसाला बजावून एकच सांगायचं…लढ”, प्रसाद ओकची पोस्ट व्हायरल\nVideo : बुलढाण्यातील वस्तीत शिरला वाघ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण\nबाबा रामदेव यांच्याकडून जाणून घ्या, ‘या’ ४ योगासनांमुळे रक्तदाब कसा नियंत्रित होईल\nनवीन अवतारात सादर होणार KTM 390 Adventure २०२२, जाणून घ्या काय आहेत खास वैशिष्ट्ये\nनागालँडमध्ये गोळीबारात १३ नागरिकांचा मृत्यू ; राहुल गांधींचा भारत सरकारला संतप्त सवाल, म्हणाले…\n“मी कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही, पण….;” कंगना रणौतचं उत्तर प्रदेश निवडणुकांबद्दल महत्वाचं विधान\nनीरज चोप्रा बनला चिमुकल्यांचा ‘भालाफेक प्रशिक्षक’; त्यावर पंतप्रधान मोदी म्हणाले, “हे पाहून…”\nपहिल्या पत्नीवर फरहान अख्तरचे होते जीवापाड प्रेम, ‘या’ अभिनेत्याच्या भावामुळे मोडला १९ वर्षांचा संसार\nPHOTOS : IPL २०२२ पूर्वी मुंबई इंडियन्सनं संघाबाहेर केलेले २० क्रिकेटपटू; ‘हे’ दोघे आहेत मराठी\nPhotos : मुंबईत गेट वे ऑफ इंडियाजवळ जगातील सर्वात मोठा राष्ट्रध्वज, १४०० किलोच्या तिरंग्याचे खास फोटो\n५२ लाखांचा घोडा, ९ लाखांची मांजर; २०० कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी सुकेश चंद्रशेखरची जॅकलिनवर उधळपट्टी\n“जगातील सर्वोत्तम बाबा”, विनोद दुआ यांच्या निधनानंतर मुलीची भावनिक पोस्ट\n“…अन् तेव्हापासून मला झोप लागली नाही”, मुलाचा पहिला चित्रपट रिलीज झाल्यानंतर सुनील शेट्टीचा खुलासा\n“दुसऱ्यांदा गर्भपात झाल्यानंतर…”, हरभजनची पत्नी गीताने सांगितली ‘तो’ दुख:द अनुभव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/photos/entertainment-gallery/2688118/chala-hawa-yeu-dya-latest-episode-bollywood-couple-riteish-deshmukh-and-genelia-deshmukh-lai-bhaari-mauli-movie-information-photos-sdn-96/", "date_download": "2021-12-05T07:44:47Z", "digest": "sha1:3RE3ITKCYZ2XFR6CZHDH2E75RBXBXOMY", "length": 13068, "nlines": 254, "source_domain": "www.loksatta.com", "title": "चला हवा येऊ द्या : थुकरटवाडीत येऊन रितेशने दिला जुन्या आठव���ींना उजाळा | Chala Hawa Yeu Dya Latest Episode bollywood couple Riteish Deshmukh and Genelia Deshmukh Lai Bhaari Mauli movie information photos sdn 96", "raw_content": "रविवार, ५ डिसेंबर, २०२१\nचला हवा येऊ द्या : थुकरटवाडीत येऊन रितेशने दिला जुन्या आठवणींना उजाळा\nचला हवा येऊ द्या : थुकरटवाडीत येऊन रितेशने दिला जुन्या आठवणींना उजाळा\nझी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा छोट्या पडद्यावरचा अतिशय लोकप्रिय कार्यक्रम आहे.\nआठवड्याच्या सुरुवातीला दाखल होणारा हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी स्ट्रेस बस्टरचे काम करतो.\n‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर थुकरटवाडीतील मंडळी कधी काय करतील याचा काही नेम नाही.\n‘चला हवा येऊ द्या’ मध्ये मराठीच नाही तर बॉलिवूडमधील मोठ्या कलाकारांनी देखील हजेरी लावली आहे.\nयेत्या आठवड्यात थुकरटवाडीत येणार आहे महाराष्ट्राचं लाडकं सेलिब्रेटी जोडपं रितेश देशमुख आणि जिनेलिया देशमुख.\n‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाची सुरुवात ‘लयभारी’ या चित्रपटाच्या टीमसोबत झाली होती.\nत्यामुळे रितेश देशमुख हे ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर हजेरी लावणारे सगळ्यात पहिले कलाकार आहेत.\nआता आठ वर्षांनी रितेश या मंचावर ‘लयभारी’ आणि ‘माऊली’ चित्रपटांच्या आठवणींना उजाळा देणार असून त्यांच्या जोडीला जिनिलिया देखील असणार आहे.\nया दोघांच्या उपस्थितीत ‘चला हवा येऊ द्या’च्या विनोदवीरांनी कल्ला केला.\n‘लय भारी’ आणि ‘माऊली’ या चित्रपटांवर आधारित एक प्रहसन सादर केलं ज्याने रितेश आणि जिनेलियाला पोट धरून हसायला भाग पाडलं.\nत्यामुळे ही धमाल मस्ती पाहायला विसरू नका…\n(सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)\n“इंदिरा गांधींच्या काळात ‘नाही’ म्हणण्याची मुभा होती, पण आता काँग्रेसमध्ये…”, गुलाम नबी आझाद यांचा पक्षनेतृत्वावर निशाणा\n“प्रत्येक माणसाला बजावून एकच सांगायचं…लढ”, प्रसाद ओकची पोस्ट व्हायरल\nVideo : बुलढाण्यातील वस्तीत शिरला वाघ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण\nबाबा रामदेव यांच्याकडून जाणून घ्या, ‘या’ ४ योगासनांमुळे रक्तदाब कसा नियंत्रित होईल\nनागालँडमध्ये गोळीबारात १३ नागरिकांचा मृत्यू ; राहुल गांधींचा भारत सरकारला संतप्त सवाल, म्हणाले…\n“मी कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही, पण….;” कंगना रणौतचं उत्तर प्रदेश निवडणुकांबद्दल महत्वाचं विधान\nनीरज चोप्रा बनला चिमुकल्यांचा ‘भालाफेक प्रशिक्षक’; त्यावर पंतप्रधान मोदी म्हणाले, “हे पाहून…”\n५२ ल��खांचा घोडा, ९ लाखांची मांजर; २०० कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी सुकेश चंद्रशेखरची जॅकलिनवर उधळपट्टी\nराजधानी दिल्लीत ओमायक्रॉनचा शिरकाव; देशात नव्या व्हेरिएंटने बाधित पाचवा रुग्ण सापडला\nओमायक्रॉनचा धोका अन् देशात महिन्याभरात २५ लाख लग्न; आरोग्य तज्ज्ञांनी दिला इशारा, म्हणाले…\n“Omicron मुळे जानेवारीत करोनाची तिसरी लाट येणार, पण…”; अभ्यासातून समोर आली दिलासादायक माहिती\nपहिल्या पत्नीवर फरहान अख्तरचे होते जीवापाड प्रेम, ‘या’ अभिनेत्याच्या भावामुळे मोडला १९ वर्षांचा संसार\nPHOTOS : IPL २०२२ पूर्वी मुंबई इंडियन्सनं संघाबाहेर केलेले २० क्रिकेटपटू; ‘हे’ दोघे आहेत मराठी\nPhotos : मुंबईत गेट वे ऑफ इंडियाजवळ जगातील सर्वात मोठा राष्ट्रध्वज, १४०० किलोच्या तिरंग्याचे खास फोटो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune/friendships-on-facebook-turned-into-love-rape-of-a-young-woman-by-showing-lust-for-marriage-srk-94-kjp-91-2659289/", "date_download": "2021-12-05T08:01:21Z", "digest": "sha1:NYICBXNPB54U7RODR6ZANV22OC56C7VR", "length": 15447, "nlines": 213, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Friendships on Facebook turned into love Rape of a young woman by showing lust for marriage", "raw_content": "रविवार, ५ डिसेंबर, २०२१\nफेसबुकवरील मैत्रीचे रुपांतर झाले प्रेमात; लग्नाचे अमिष दाखवून तरुणीवर बलात्कार\nफेसबुकवरील मैत्रीचे रुपांतर झाले प्रेमात; लग्नाचे अमिष दाखवून तरुणीवर बलात्कार\nफेसबुकवर ओळख झालेल्या तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे अमिष दाखवून बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.\nWritten By लोकसत्ता ऑनलाइन\nफेसबुकवर ओळख झालेल्या तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे अमिष दाखवून बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी चाकण पोलिसात प्रेयसीने प्रियकराविरोधात तक्रार दिली आहे. दरम्यान, प्रेयसी प्रियकराच्या घरी गेल्यानंतर तो विवाहित असल्याचं देखील समोर आलं. तसेच प्रियकराच्या पत्नीने पीडितेला चप्पल कानशिलात लगावल्याचे तक्रारीत म्हटले आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी युवकाची आणि तरुणीची फेसबुकवर ओळख झाली. त्यांच्यात मैत्रीचं नातं निर्माण झालं. त्यांनी एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले. त्यानंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. आपण लग्न करू अस आरोपी म्हणायचा, लग्नाच्या आणाभाका खात ते एकमेकांना भेटायचे. दरम्यान, तरुणीशी आरोपी हा जवळीक साधण्याचा प्रयत्न करायचा. त्याने स्वतः चा विवाह झाल्याच देखील पीडित तरुणीपासून लपवून ठेवले. एकेदिवशी चाकण येथे आरोपीने तरुणींशी लग्नाचे अमिश दाखवून बलात्कार केला. त्यानंतर, काही महिन्यांनी देहूगाव येथील रिसॉर्टवर नेऊन पुन्हा जबरदस्ती करत बलात्कार केला अस तक्रारीत म्हटलं आहे.\nलग्नाच्या आणाभाका खात असल्याने तरुणीने आरोपीला आपण लग्न करू अस म्हटलं. मात्र, त्यानंतर आरोपीने तरुणींशी असलेला संपर्क तोडला. तेव्हा, पीडित तरुणीने थेट प्रियकराचे घर गाठले. त्यावेळी प्रियकराचा विवाह झाल्याचे समोर आले. पीडित तरुणी आणि प्रियकराच्या पत्नीमध्ये भांडण झालं यातूनच प्रियकराच्या पत्नीने पीडितेच्या कानशिलात चप्पल मारली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेप्रकरणी चाकण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मार्च २०२० पासून ऑक्टोबर २०२१ च्या दरम्यान घडली आहे. घटनेचा अधिक तपास सहायक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे या करत आहेत.\nVideo : गोष्ट पुण्याची – आप्पा बळवंत चौक आणि मेहेंदळे वाड्याचं काय आहे नातं\nजि.प. शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले फुलब्राईट पाठय़वृत्तीचे मानकरी\nएमपीएससीकडून संभाव्य वेळापत्रक जाहीर ; निकालाच्या महिन्याचा पहिल्यांदाच समावेश\n“…त्यामुळे ममता बॅनर्जी पुन्हा कधी रंग बदलतील आणि मोदींबरोबर जातील काही सांगता येत नाही”\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nमराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.\nआमदारांना पुढे करून मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ निर्णयांचे राष्ट्रवादीने श्रेय घेतले\n“इंदिरा गांधींच्या काळात ‘नाही’ म्हणण्याची मुभा होती, पण आता काँग्रेसमध्ये…”, गुलाम नबी आझाद यांचा पक्षनेतृत्वावर निशाणा\n“प्रत्येक माणसाला बजावून एकच सांगायचं…लढ”, प्रसाद ओकची पोस्ट व्हायरल\nVideo : बुलढाण्यातील वस्तीत शिरला वाघ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण\nबाबा रामदेव यांच्याकडून जाणून घ्या, ‘या’ ४ योगासनांमुळे रक्तदाब कसा नियंत्रित होईल\nनागालँडमध्ये गोळीबारात १३ नागरिकांचा मृत्यू ; राहुल गांधींचा भारत सरकारला संतप्त सवाल, म्हणाले…\n“मी कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही, पण….;” कंगना रणौतचं उत्तर प्रदेश निवडणुकांबद्दल महत्वाचं विधान\nनीरज चोप्रा बनला चिमुकल्यांचा ‘भालाफेक प्रशिक्षक’; त्यावर पंतप्रधान मोदी म्हणाले, “हे पाहून…”\n५२ लाखांचा घोडा, ९ लाखांची मांजर; २०० कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी सुकेश चंद्रशेखरची जॅकलिनवर उधळपट्टी\nराजधानी दिल्लीत ओमायक्रॉनचा शिरकाव; देशात नव्या व्हेरिएंटने बाधित पाचवा रुग्ण सापडला\nओमायक्रॉनचा धोका अन् देशात महिन्याभरात २५ लाख लग्न; आरोग्य तज्ज्ञांनी दिला इशारा, म्हणाले…\n“Omicron मुळे जानेवारीत करोनाची तिसरी लाट येणार, पण…”; अभ्यासातून समोर आली दिलासादायक माहिती\nपहिल्या पत्नीवर फरहान अख्तरचे होते जीवापाड प्रेम, ‘या’ अभिनेत्याच्या भावामुळे मोडला १९ वर्षांचा संसार\nPHOTOS : IPL २०२२ पूर्वी मुंबई इंडियन्सनं संघाबाहेर केलेले २० क्रिकेटपटू; ‘हे’ दोघे आहेत मराठी\nPhotos : मुंबईत गेट वे ऑफ इंडियाजवळ जगातील सर्वात मोठा राष्ट्रध्वज, १४०० किलोच्या तिरंग्याचे खास फोटो\nVideo : गोष्ट पुण्याची – आप्पा बळवंत चौक आणि मेहेंदळे वाड्याचं काय आहे नातं\nजि.प. शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले फुलब्राईट पाठय़वृत्तीचे मानकरी\nएमपीएससीकडून संभाव्य वेळापत्रक जाहीर ; निकालाच्या महिन्याचा पहिल्यांदाच समावेश\n“…त्यामुळे ममता बॅनर्जी पुन्हा कधी रंग बदलतील आणि मोदींबरोबर जातील काही सांगता येत नाही”\nपुणे पाणी कपातीचा मुद्दा ; जयंत पाटील यांचं फडणवीसांना प्रत्युत्तर, म्हणाले…\nदेशात पहिल्यांदाच इन्क्युबेटरमध्ये मोराचा जन्म", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.newsdanka.com/politics/prabhakar-sail-is-doing-all-this-for-money/35901/", "date_download": "2021-12-05T08:14:34Z", "digest": "sha1:LRK2KRTHYWEIHYGH3JJQC3VCD6ZU3W2Q", "length": 10504, "nlines": 138, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Prabhakar Sail Is Doing All This For Money", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरक्राईमनामाप्रभाकर साईलने सादर केले खोटे प्रतिज्ञापत्र\nप्रभाकर साईलने सादर केले खोटे प्रतिज्ञापत्र\nव्हायला हवी पवारांच्या जातवादी राजकारणाची चर्चा\nजावेद अख्तर हा कुंपणावरचा कावळा\nआझाद मैदानात रडत होती मराठी अस्मिता…\nआर्यन खान ड्रग्स प्रकरणातील पंच प्रभाकर साईल याने काही दिवसांपूर्वी या प्रकरणात एक मोठा गौप्यस्फोट करत शाहरुख खानकडे खंडणी मागितल्याचे आरोप केले होते. पण या विषयात आता आणखीन एक नवा खुलासा समोर आला असून प्रभाकर साईलने खोटे प्रतिज्ञापत्र दाखल केल्याचा आरोप करण्यात येत आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते मोहित कंबोज यांनी या संदर्भात हल्ला चढवला आहे.\nमंगळवार, २६ ऑक्टोबर रोजी सकाळी मोहित कंभोज यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून एक व्हिडीओ शेअर करत हा आरोप केला आहे. मोहित कंबोज यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये एक संभाषण ऐकू येत आहे. या संभाषणात प्रभाकर साईल पैशासाठी हे सगळे करत असल्याचे म्हटले गेले आहे. के.पी गोसावी कडून पैसे उकळण्याचा प्रयत्नात प्रभाकर साईल होता असे या संभाषणात बोलले गेले आहे. या प्रकरणात नवाब मलिक यांचा हात असल्याचेही म्हटले गेले आहे. तर मनोज नावाचा एक इसम यात सहभागी असल्याचेही म्हटले गेले आहे.\nया व्हिडिओमध्ये कोणाचाही चेहरा दिसत नाहीये. तरी देखील हा व्हिडीओ राम गुप्ता यांचा असल्याचा सव करण्यात येत आहे. राम गुप्ता हे वकील असून त्यांनी प्रभाकर साईल यांच्या प्रतिज्ञापत्राचे नोटरी त्यांनी केलेले दिसत आहे. या व्हिडीओ वरून आता आर्यन खान ड्रग्स केस प्रकरणात नवे कोणते वळण येणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.\nआर्यन खानला आज जामीन मिळणार\n‘भारतीय मुसलमानांनाही हवा होता पाकिस्तानचा विजय’…मंत्र्याने तोडले तारे\nविधानसभेला कधी मिळणार ‘अध्यक्ष महोदय….’\nआयकर विभागानेही पूर्ण केले १०० कोटींचे टार्गेट\nतर आज नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदे घेत एनसीबीवर आरोप केले आहेत. एनसीबीच्या एका अधिकाऱ्याने आपल्याला निनावी पत्र पाठवल्याचे दावा नवाब मलिक यांनी केला आहे. दरम्यान आज आर्यन खान ड्रग्स केस प्रकरणात कोर्टात सुनावणी देखील आहे. त्यामुळे आज तरी आर्यन खानला जामीन मिळणार का की तुरुंगातील मुक्काम लांबणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nपूर्वीचा लेख‘भारतीय मुसलमानांनाही हवा होता पाकिस्तानचा विजय’…मंत्र्याने तोडले तारे\nआणि मागील लेख‘जनाब राऊत तुम्हाला नवाब मलिकांच्या नजरेतूनच हिंदूस्थान पाहायचाय’\nदहशतवादी समजून गोळीबार, ११ मजूर ठार\nभारतीय लष्करी अधिकारी पाकिस्तानी हॅकर्सचे लक्ष्य\nराज्यात सापडला ओमिक्रोनचा पहिला रुग्ण\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे ��पला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nदहशतवादी समजून गोळीबार, ११ मजूर ठार\nभारतीय लष्करी अधिकारी पाकिस्तानी हॅकर्सचे लक्ष्य\nराज्यात सापडला ओमिक्रोनचा पहिला रुग्ण\nराममंदिर आंदोलनामुळे देशाचे भाग्य बदलले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/sip-calculator", "date_download": "2021-12-05T07:43:57Z", "digest": "sha1:3UGUF2HU5TS4JIEX2EZ5MA4TUSRHICGR", "length": 12744, "nlines": 238, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\n10000 रुपयांच्या SIP मुळे आपल्याला महिना 9 लाख पेन्शन मिळू शकते, पण कशी\nकर गुंतवणूक तज्ज्ञ सुचवतात की, जर एखाद्या व्यक्तीने म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये दर महिन्याला 10,000 रुपये गुंतवले आणि हे चक्र 30 वर्षे चालू राहिले, तर मॅच्युरिटीच्या ...\nम्युच्युअल फंड स्वस्तात घेण्याचा सोपा मार्ग, अधिक कमाईसाठी SIP करा\nज्या प्रकारे आयपीओ बाजारात झपाट्याने येत आहेत, त्याचप्रमाणे अनेक कंपन्या नवीन म्युच्युअल फंड आणत आहेत. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला नवीन फंड ऑफरद्वारे अधिक कमाई कशी ...\n, काय करावं आणि काय नाही; डॉ. भोंडवेंनी दिला सल्ला\nAurangabad | औरंगाबादमध्ये कोल्ड्रिंक्सची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात, नागरिकांनी पळवले बॉक्स\nसाहित्य संमेलनाचा आज पवारांच्या उपस्थितीत समारोप\nअवकाळी पावसानंतर डोंबिवलीत दाट धुक्याची चादर, हवेत गारवा\nताज्या बातम्या2 hours ago\nभाजपनंच 180 एमएलटी पाणीकपात पुणेकरांना सहन करायला लावली, जयंत पाटलांचं फडणवीसांना प्रत्युत्तर\nबीडमध्ये आगार प्रशासनाकडून आंदोलन उधळून लावण्याचा प्रयत्न; महिला कर्मचाऱ्यांना आश्रू अनावर\nJalana | नागरिकांनी कोव्हिड संदर्भातील नियम आणि सूचनांचं पालन करावं, राजेश टोपेचं आवाहन\nओमिक्रॉनबाधित रुग्ण महाराष्ट्रात आला तेव्हा विमानतळावर RTPCR सुविधा नव्हती – प्रदीप आवटे\nMumbai | राज्यात ओमिक्रॉनचा शिरकाव, नागरिकांमध्ये धाकधुक वाढली, डॉ. रवी गोडसे काय म्हणाले \nSpecial Report | उंचीचा थरार जेव्हा थरकापात बदलतो\nKiara Advani| रास्पबेरी पिंक लेहेंगा परिधान करुन कियारा अडवाणीने लावली इंटरनेटवर आग , लेहेंग्याची किंमत ऐकून अवाक व्हाल\nफोटो गॅलरी25 mins ago\nTravel Special : लग्नाआधी मित्रांसोबत चिल करायचंय मग ‘या’ खास ठिकाणी बॅचलर पार्टी करा\nFace Pack : हिवाळ्यात ‘हे’ घरगुती फेसपॅक त्वचेवरील चमक वाढवण���यास मदत करतील\nRasika Sunil Honeymoon | मालदिवच्या निळ्याशार समुद्रात रसिका सुनीलचे निवांत क्षण\nफोटो गॅलरी2 hours ago\nWinter Food : हिवाळ्यात दररोजच्या आहारामध्ये ‘या’ पदार्थांचा समावेश करणे फायदेशीर\nलाईफस्टाईल फोटो3 hours ago\nLavender Oil : निरोगी त्वचेसाठी अशा प्रकारे लॅव्हेंडर तेलाचा वापर करा, वाचा\nWinter Care : कोरडेपणामुळे चेहरा निस्तेज झाला आहे तर ‘हे’ घरगुती उपाय फायदेशीर\nChandra Darshan 2021: सूर्यग्रहणानंतरचे चंद्रदर्शन तुमचे नशीब बदलून टाकेल\nMars Transit Zodiac | आता वाईट काळ संपलाच म्हणून समजा , मंगळ ग्रह दिशा बदलणार, 4 राशींचे नशीब पालटणार\nफोटो गॅलरी17 hours ago\n4 Dec 2021 Surya Grahan 2021 Photos | वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाचे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल “हिरा है सदा के लिए”\nआठ वर्षात 12 महिलांना लग्नाचं आमिष, मुंबईतील भामट्याला अटक\nपक्ष बांधणीसाठी कधी बैलगाडीतून तर कधी घोड्यावरून; आशिष शेलारांच्या घोडदौडीने भाजपला बळ, मुंबईत सलग दुसऱ्यांदा शेलारांचा करिश्मा चालणार\nदत्तात्रय भरणेंची संवेदनशीलता, अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले, जखमीला पाठवलं रुग्णालयात\nमी किंवा मटन दोघांपैकी एकाला निवड; पतीची पत्नीकडे अजब मागणी, बायकोने निवडले चक्क मटन\nSkin Care : दही आणि काकडीची पेस्ट चेहऱ्याला लावा आणि तजेलदार त्वचा मिळवा\nयंदाच्या सवाई गंधर्व महोत्सवावर ओमीक्रॉनचे सावट ; आयोजक घेणार उपमुख्यमंत्र्यांची भेट\n..तर Emergency Fund अडचणीच्या वेळी कामी येणार, किती अन् कशी गुंतवणूक करावी\nKiara Advani| रास्पबेरी पिंक लेहेंगा परिधान करुन कियारा अडवाणीने लावली इंटरनेटवर आग , लेहेंग्याची किंमत ऐकून अवाक व्हाल\nफोटो गॅलरी25 mins ago\nभारतीय मोटारसायकल बाजारात Hero MotoCorp ला पछाडत Bajaj Auto ची पहिल्या नंबरवर झेप\nNashik| साहित्य संमेलनात पुस्तकांचे मार्केट डाऊन, ऑनलाईनला तेजी; 5 वर्षांत खरेच वेगळे चित्र असेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.popxo.com/article/good-night-sms-in-marathi/", "date_download": "2021-12-05T07:29:02Z", "digest": "sha1:YKAX3J5ZP5N5YORDYPQAJ5DH43NHFNN5", "length": 30902, "nlines": 159, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "100+ Good Night Messages, Quotes, Sms, Shayari In Marathi | शुभ रात्री संदेश मराठी | POPxo Marathi", "raw_content": "\nदिवसभर थकल्यावर रात्री झोपताना आपण आपल्या आवडत्या व्यक्तीचा विचार करतो आणि मग त्यांना शुभ रात्री शुभेच्छा मराठी (Good Night Messages In Marathi), शुभ रात्री सुविचार (Good Night Quotes In Marathi), शुभ रात्री मेसेज (Good Night SMS In Marathi) किंवा शुभरात्री स्टेटस (Good Night Messages In Marathi), रात्री शुभ ��िचार (Good Night Thoughts In Marathi), शुभ रात्रीसाठी विनोदी शुभेच्छा (Funny Good Night SMS In Marathi), Shubh Ratri Sms Marathi, Shubh Ratri Marathi Sms हे आवश्यक आहेत. असं म्हणतात की, रात्री झोपताना नेहमी शुभ विचार करावेत. कारण तुम्ही जेव्हा रात्री झोपता तेव्हा जे विचार करत झोपता तेच तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी आठवतात. मग तुम्हाला देखील तुमच्या जवळच्या मैत्रिणीला शुभ रात्रीच्या शुभेच्छा पाठवायच्या असतील तर या रात्रीच्या शुभेच्छा जरूर वाचा.\nFunny Gn Msg Marathi | शुभ रात्रीसाठी शुभेच्छा\nशुभ दिवसाची शुभ सुरूवात ही रात्रीपासूनच होत असते. जेव्हा तुम्ही शुभ रात्री शुभेच्छा वाचून छान झोपता. मग इतरांची शुभ सुरूवात व्हावी यासाठी (Good Night Msg In Marathi) नक्की शेअर करा.\nदेवा, मला माझ्यासाठी काहीच नको मात्र हा मेसेज वाचणाऱ्या माझ्या प्रिय व्यक्तीच्या मनात थोडी जागा दे. शुभ रात्री\nरात्र आणि तू दोघेही माझ्यासाठी सारखेच आहात. निशब्द, अबोल आणि… शुभ रात्री\nझोपण्याआधी मनातील सर्व वाईट भावना दूर करा, सर्वांना क्षमा करा आणि चांगल्या मनाने झोपा.\nउद्याची चिंता करत आज जागू नकोस. दीर्घ श्वास घे, प्रार्थना कर आणि झोप. देवाला तुझी काळजी आहे. गुड नाईट\nरात्र त्यांच्यासाठी मोठी आहे जे स्वप्न बघतात आणि दिवस त्यांच्यासाठी मोठा आहे जे ती स्वप्न पूर्ण करतात. शुभ रात्री\nमी आशा करते की, तुला छान झोप यावी, सुंदर स्वप्नं पडावी आणि हसरी सकाळ व्हावी.\nदिवस असो वा रात्र असो, स्वतःला चांगलं घडवण्यातच वेळ खर्च करा. शुभ रात्री.\nआपल्याला मनाशी बोलून पहा. डोळे बंद करा आणि पांघरूण ओढून गोड स्वप्नांमध्ये बुडून जा. शुभ रात्री\nदिवसभरातील सर्व चांगले क्षण आठवा आणि एक हास्यासोबत स्वतःला नक्की म्हणा, शुभ रात्री.\nआपल्या सर्व चिंतांना विसरा आणि या गोड रात्रीच्या आनंदमयी झोपेत बुडून जा.\nदुपार खास करण्यासाठी पाठवा हे गुड आफ्टरनून मेसेज\nतुमच्या जवळच्या व्यक्तींसाठी काहीतरी खास करता येणे ही खूपच छान भावना असते. ही भावना तुम्ही छान शुभ रात्री सुविचार (Good Night Quotes In Marathi) पाठवून अनुभवा.\nजीवनात चांगली माणसं शोधू नका कारण चांगले विचार केले तर लोक तुम्हाला शोधत येतील. गुड नाईट स्वीट ड्रीम्स.\nबोलून विचार करण्यापेक्षा विचार करून बोला. शुभ रात्री\nडोळे बंद केल्यावर एखाद्या सुंदर गोष्टीचा विचार करा. शुभ रात्री\nनेहमी लक्षात ठेवा झोपताना स्वप्नांसोबत झोपा आणि उठताना ध्येयासोबत उठा. गुड नाईट\nआजची रात्र ही उद्याचा सोनेरी दिवस उजाडण्यासाठी आहे. शुभ रात्री\nएका रात्रीत काही बदलू शकत नाही. पण एक रात्र बरंच काही बदलू शकते. गुड नाईट स्वीट ड्रीम्स\nभूतकाळाकडे दुर्लक्ष करा आणि भविष्याकडे लक्ष द्या. गुड नाईट\nजे स्वतःला रातोरात बदलतात ते दिवसाच्या प्रकाशात चमकतात. शुभ रात्री.\nतुमच्यातील एक बदल..उद्याच्या सोनेरी दिवसाला जन्म देत असतो. शुभ रात्री.\nज्यांच्या कष्टाच्या सूर्यास्त होत नाही. तेच यशाचा सूर्योदय पाहतात. गुड नाईट\nरात्री झोपण्याआधी आपल्या जवळच्या व्यक्तींना शुभ रात्री मेसेज (Good Night Marathi Sms) करायला विसरू नका. ज्यामुळे त्यांची रात्र नक्कीच गुड नाईट होईल.\nरात्रीचं चांदणं अंगणभर पसरतं, तसं माझं प्रेम तुझ्या मनात बरसतं. शुभ रात्री\nजीवन सुखी आहे कारण तु माझ्यासोबत आहेस. शुभ रात्री\nभेटीचे हे क्षण हातातून अलगद निसटून जातात, रात्री झोपताना एकांतात आठवणींचे वारे वाहतात. शुभ रात्री\nरात्रीच्या गुढ शांततेतही अनेक शब्द दडलेले असतात, म्हणूनच हे शब्द खास तुझ्यासाठी. शुभ रात्री\nरात्रीचं चांदणं आणि तुझी साथ यापेक्षा आणि काय हवं जगण्याला. शुभ रात्री\nपौर्णिमेचा चंद्र, चांदणं आणि तू, माझ्या आयुष्यातील आवडत्या गोष्टी. गुड नाईट\nचंद्र म्हणाला चांदणीला चल जाऊ दूर कुठेतरी, चांदणी लाजून म्हणाली नको पाहील कुणीतरी. शुभ रात्री\nज्या कामाची सुरूवात आज होईल तेच उद्या पूर्ण होईल. शुभ रात्री.\nजे आपल्या स्वप्नांना उच्च दर्जा देतात. त्यांचंच नाव इतिहासात नोंदवलं जातं. गुड नाईट\nज्यांना यशस्वी होण्याची ओढ असते. तेच नेहमी वेळेवर उठतात. शुभ रात्री\nव्हॉट्सअप असो वा फेसबुक असो…सकाळ असो वा रात्र असो. स्टेटस तर ठेवलाच पाहिजे ना. तुमच्यासाठी खास शुभ रात्री मराठी स्टेटस (Good Night Status In Marathi) नक्की शेअर करा.\nझोप लागावी म्हणून Good Night, चांगली स्वप्न पडावी म्हणून Sweet Dreams आणि झोपेत बेडवरून पडू नये यासाठी Take Care.\nहिवाळ्यात रात्री फक्त एकच विचार येतो, अरे चादरीत एवढी हवा येते तरी कुठून…हा हा हा गुड नाईट.\nझोप डोळे बंद करून नाही तर नेट बंद केल्यामुळे येईल. गुड नाईट\nउषःकाल होता होता काळरात्र आली, चला झोपूया फार रात्र झाली. शुभ रात्री\nमैत्री म्हणजे तू आणि मी, तुला माझं मन कळतं आणि मला तुझ्याशिवाय काहीच कळत नाही. माझ्या जीवलग मैत्रिणीला शुभ रात्रीच्या शुभेच्छा.\nचांगल्य�� स्वप्नांसोबत झोपा आणि नव्या उमेदीसकट उठा. शुभ रात्री\nस्वप्नं ती नाहीत जी झोपल्यावर पडतात, तर स्वप्नं ती आहे जी आपल्याला झोपू देत नाही. गुड नाईट\nरात्री फक्त स्वप्नं बदलतात असं नाहीतर वेळेची चक्रही फिरतात आणि वेळही बदलतात. त्यामुळे सोनेरी पहाटेसाठी रात्री झोपा. गुड नाईट\nरात्री लवकर झोपणे, सकाळी लवकर उठणे. हे माणसाला निरोगी आणि बुद्धीमान बनवतात. म्हणून लवकर झोपा. गुड नाईट\nझोप पण अजब आहे. आली तर सगळं विसरायला होतं आणि नाही आली तरी सगळं पुन्हा आठवायला लागतं. शुभ रात्री.\nवाचा – मराठी प्रेरणात्मक विचार (Marathi Motivational Thoughts)\nविचार जर चांगले असतील तर ते कोणत्याही वेळी शेअर केले तरी सकारात्मक असतात. म्हणूनच शुभ रात्रीसाठी शुभ विचार शेअर करा (Good Night Sms In Marathi) आपल्या प्रियजनांसोबत.\nजितका कठीण संघर्ष असतो त्याहून शानदार तुमचं यश असतं. उद्याचा दिवस यशस्वी जाण्यासाठी गुड नाईट.\nसमजावण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजण्याासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. शुभ रात्री\nआयुष्य कधीच लहान नसतं आपण जगायला थोडा उशीर करतो. शुभ रात्री\nफांदीवर बसलेल्या पक्ष्याला फांदी तुटण्याची कधीच भिती वाटत नाही. कारण त्याला फांदीवर नाही तर आपल्या पंखावर विश्वास असतो. गुड नाईट\nजर वेळ आपल्यासाठी कधीच थांबत नाही तर आपण योग्य येण्याची वाट पाहत का थांबायचं. प्रत्येक क्षण हा योग्यच असतो. शुभ रात्री\nजी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते तिचा कधीच तिरस्कार करू नका. कारण ती व्यक्ती तुम्हाला स्वतःपेक्षा जास्त श्रेष्ठ समजत असते. शुभ रात्री\nएखादे संकट समोर आलं तर समजा हे संकट नसून संधी तुमच्यासमोर आली आहे. शुभ रात्री\nनशीबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी व्हा. कारण प्रयत्न केले तरच तुमचे नशीब तुम्हाला साथ देईल. गुड नाईट\nस्वप्न ती नसतात जी तुम्हाला झोपल्यावर पडतात तर स्वप्न ती असतात जी तुम्हाला झोपूच देत नाहीत. शुभ रात्री\nनम्रतेमध्ये प्रचंड सामर्थ्य आहे म्हणूनच तर खडक झिजतात आणि प्रवाह रुंदावतात. शुभ रात्री\nवाचा – सेवानिवृत्ती शुभेच्छा संदेश मराठी\nदिवसभराच्या धावपळीनंतर सुखद रात्रीसाठी शुभ रात्री संदेश तर हवेच. मग नक्की वाचा आणि शेअर करा खालील (Good Night Wishes In Marathi).\nचंद्र आणि चांदण्या आल्या आहेत तुला गुड नाईट विश करण्यासाठी.\nस्वप्नं ही आ��ुष्याचा फार सुंदर भाग आहेत. त्यामुळे जर झोप चुकली तर तो सुंदर भाग ही मिस होईल. शुभ रात्री\nकष्ट करणारा माणूसच आयुष्यात श्रेष्ठ होतो. गुड नाईट\nनाती मोठी नसतात ती सांभाळणारी माणसं मोठी असतात. शुभ रात्री\nआवाजापेक्षा प्रेमळ डोळे आणि डोळ्यांपेक्षा प्रेमळ श्वास, श्वासापेक्षा प्रेमळ हा मेसेज वाचणारी व्यक्ती. गुड नाईट\nज्यांना स्वप्न पहायला आवडतात, त्यांना रात्र छोटी वाटते आणि ज्यांना स्वप्नं पूर्ण करायची असतात, त्यांना दिवस छोटा वाटतो. शुभ रात्री.\nजेव्हा एखाद्याची आठवण येत असेल, छान थंड वारा वाहत असेल. तेव्हा डोळे बंद आणि झोपून जा. काय माहीत ज्याची आठवण आली तोच स्वप्नात येईल. गुड नाईट.\nकोणतंही चॉकलेट तुझ्या स्माईलपेक्षा जास्त गोड नाही. जे हा गुड नाईट मेसेज वाचून तुझ्या चेहऱ्यावर येणार आहे. गुड नाईट.\nआयुष्य म्हणजे एक रात्र आहे, ज्यात अनेक स्वप्नं आहेत, जी पूर्ण झाली ती सत्य आणि अपूर्ण झाली ती स्वप्नं आहेत.\nझोपेचा काय तक्रार करू जी येत नाही रात्रभर, दोष तर त्यांचा आहे जे स्वप्नात येतात आणि झोपू देत नाहीत रात्रभर. गुड नाईट\nFunny Gn Msg Marathi | शुभ रात्रीसाठी शुभेच्छा\nएखाद्या छानश्या हास्याने तुमच्या प्रिय व्यक्तीचा दिवस संपावा असं तुम्हाला वाटत असेल तर शुभ रात्रीसाठी विनोदी शुभेच्छा (Funny Gn Msg Marathi) नक्की पाठवा.\nलिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई, आज माझ्या पाडसाला झोप का गं येत नाही. शुभ रात्री\nदुसऱ्यांना गुड नाईट करणारी व्यक्ती रात्रभर जागून इतरांना गुड नाईट करते… सो स्वीट.\nमम्माच्या कुशीत झोपलंय कोण इटुकली पिटुकली पिल्लं दोन. गुड नाईट\nचंद्र झोपी गेला आणि रात्र झाली गडद, झोपा सर्वांनी आता पटकन…हा..हा..हा. गुड नाईट\nस्वप्न पाहण्याची वेळ झाली… गुड नाईट.\nरात्री झोपल्यावर माझा विचार करू नकोस कारण मी भ्यॉ केल्यावर बेडवरून पडशील. गुडनाईट.\nआई म्हणते रात्री तू गालातल्या गालात का हसतोस, तिला कसं सांगणार रात्री झोपेत मी तुझ्या सुनेला पाहत असतो. शुभ रात्री.\nरात्र झाली की मला नेहमी तुझी आठवण येते कारण माझे पाय खूप दुखतात आणि तू माझे पाय चेपल्याशिवाय मला झोप येत नाही. गुड नाईट\nरात्री आरश्यात बघू नकोस. काय माहीत तुला पाहून भूतही घाबरतील. माझ्या प्रिय भूताला रात्रीच्या भयमय शुभेच्छा.\nखिडकीतून बाहेर बघू नकोस मला शोधण्यासाठी. कारण रात्र झाली आहे भूत फिरण्यासाठी. तुझं प्रेमळ भूत गुड नाईट.\nआपल्याकडे प्रत्येक गोष्टीसाठी संदेश पाठविण्याची पद्धत आहे. असेच साखरपुडा, लग्न, मित्रमैत्रिणीचा वाढदिवस, अभिनंदन शुभेच्छा संदेश आपल्याला आमच्या संकेतस्थळावर हमखास मिळतील.\nरात्री झोपण्याआधी टिपीकल शुभ रात्री संदेश पाठवायचे नसतील तर ही शुभ रात्री शायरी (Good Night Shayari Marathi) तुम्ही नक्कीच शेअर करू शकता.\nचांदण्याचा मंद प्रकाश, थंडगार हवा मला तुझी आठवण करून देतात. तो दिवस माझ्यासाठी खास असेल जेव्हा ही रात्र तुझ्यासोबत असेल. गुडनाईट\nरात्र येते चांदण घेऊन, झोप येते सुंदर स्वप्न घेऊन, माझी इच्छा आहे उद्याचा दिवस यावा तुझ्यासाठी सर्व सुख घेऊन. शुभ रात्री\nमी शायर तर नाही पण मला तुला शायरी ऐकल्याशिवाय झोप येत नाही. शुभ रात्रीच्या शायरीमय शुभेच्छा.\nरात्र आहे जणू चंद्रेच्या कलेसारखी जी वाढत जाते. तसेच माझे प्रेम आहे तुझ्यासाठी जे असेच निरंतर राहते. शुभ रात्री.\nरात्र फक्त एक बहाणा आहे, तुझ्या माझ्यातील दुराव्यासाठी. सकाळ होईल सुंदर नवीन तुला उद्या भेटण्यासाठी. गुड नाईट.\nरात्र एकटी नाही तिच्या सोबत चंद्र आणि चांदण्या असतात. तशीच तू आहेस कारण तुझ्यासोबत सदैव माझ्या शुभेच्छा असतात. शुभ रात्री प्रिये.\nप्रत्येक गोष्टीत बदल हा अनिवार्य आहे. जसं दिवसानंतर रात्र आणि भांडणानंतर आपल्यातलं वाढणारं प्रेम आहे. गुड नाईट स्वीट ड्रीम्स\nसुंदर स्वप्न..सुंदर विचार यांचा नजराणा घेऊन आली ही रात्र. या रात्रीच्या साक्षीने आपल्या आयुष्यात होऊ दे नवी सुरूवात प्रिये. शुभ रात्रीच्या शुभ शुभेच्छा.\nमी कविता करत नव्हतो पण तुझ्या प्रेमाने मला कवी बनवलं. शप्पथ आहे या रात्रीच्या चांदण्यांची तुझ्या प्रेमाने मला नव्याने घडवलं. शुभ रात्री\nया रात्रीच्या साक्षीने उद्या येणाऱ्या सुंदर दिवसाची सुरूवात होणार आहे. जशी तुझ्या साथीने माझ्या जीवनाची नवीन सुरूवात होणार आहे. प्रिये शुभ रात्री.\nप्रेरणादायी शुभेच्छांची गरज फक्त गुड मॉर्निंग करतानाच असते असं नाहीतर रात्रीची झोप चांगली होण्याकरिताही असते. पाहा शुभ रात्री प्रेरणादायी मेसेज (Good Night Marathi Message)\nचांगले विचार सुगंधासारखे असतात, ते पसरावे लागत नाहीत आपोआप पसरतात. शुभ रात्री\nध्येय साध्य करणं कितीही कठीण असलं तरी आत्मविश्वास असेल तर काहीच अशक्य नाही. शुभरात्र\nपाणी झाडाला मोठं करतं म्हणून ���दाचित पाणी लाकडाला कधीच बुडू देत नाही. अगदी आपल्या आईवडीलांसारखीच. गुड नाईट\nआकाशातील तारे कधीच मोजता येत नाहीत. तसंच माणसाचा गरजादेखील कधीच संपत नाहीत यासाठी जीवनात समाधानी रहा. शुभ रात्री\nरोज झोपताना चांगले विचार करत झोपा. उद्याचा दिवस तुमचाच असेल. शुभ रात्री\nदिवस संपला, रात्र झाली, पाखरांची किलबिल कुशीत विसावली. शुभरात्र\nलोकांच्या निंदेला नम्रपणे सामोरं जा, कारण यश मिळाल्यावर तुम्हाला हेच लोक सर्वात आधी अभिनंदन करतील. शुभ रात्री\nजीवनात दोन गोष्टी कधीच वाया जाऊ देऊ नका. एक म्हणजे अन्नाचा कण आणि दुसरं म्हणजे आनंदाचा क्षण. शुभ रात्री\nविश्वास ठेवा उद्याचा दिवस तुमचाच आहे. शुभ रात्री\nछान झोपा, सुंदर स्वप्न पहा आणि उद्या ती सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न करा.गुड नाईट\nलग्न वर्धापनदिनाचे शुभेच्छा संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/vitamin-a/", "date_download": "2021-12-05T07:47:12Z", "digest": "sha1:TTYJOLD5BMMSAILRPMWB7HXL6TYRSV3C", "length": 12776, "nlines": 177, "source_domain": "policenama.com", "title": "vitamin A Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune Crime | पुण्याच्या आंबेगावातील खून प्रकरणातील ‘फरारी’ बीडमधून अटकेत;…\nACP Gajanan Tompe | पुण्यातील कोथरूड विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त गजानन टोम्पे यांची…\nPune ACP Transfers | पुण्यातील 6 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या \nSkin Care Tips | ‘या’ घरगुती उपायांमुळं काही मिनीटांमध्येच हात-पायाचं टॅनिंग होईल दूर,…\nपोलीसनामा ऑनलाइन टीम - Skin Care Tips | आपण चेहऱ्याची विशेष काळजी घेताे. परंतु बर्‍याच वेळा हात व पायांची काळजी घेऊ शकत नाहीत. सूर्यप्रकाश आणि प्रदूषणामुळे पाय आणि हात वर टॅनिंग होते. पाय व हात काळे पडतात. अशा परिस्थितीत महिला महागडी क्रिम…\nHealth tips | शरीरात दिसणार्‍या 15 लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष, ‘या’ 9 पोषकतत्वांच्या…\nइम्यून सिस्टीम मजबूत करण्यासाठी रोज रिकाम्या पोटी ‘या’ ज्यूसचं करा प्राशन, होतील…\nनवी दिल्ली : वृत्त संस्था बदलत्या हवामानात आजारांपासून बचाव करण्यासाठी इम्यून सिस्टम (immune system) मजबूत असणे आवश्यक आहे. यासाठी डाएटमध्ये व्हिटॅमिन-सी युक्त पदार्थांचा समावेश केला पाहिजे. रोज काढा आणि ज्यूस प्या आणि एक्सरसाईज करा.…\nडायबिटीज पेशंटने दररोज दूधात मिसळून प्यावी ‘ही’ गोष्ट, कंट्रोलमध्ये राहील ब्लड-शुगरचं…\nजर तुम्ही डायबिटीजचे पेश��ट आहात आणि तुमची ब्लड शुगर लेव्हल वाढलेली असेल तर तुम्ही ही एक वस्तू खाऊन शुगर लेव्हल नियंत्रणात आणू शकता. ही एक वस्तू आहे जांभळाच्या बी ची पावडर. कशा प्रकारे शुगरच्या रूग्णांना याचा लाभ होऊ शकतो आणि कशा प्रकारे…\nPumpkin For Hair And Skin : त्वचेसह केसांसाठी खुप लाभदायक आहे भोपळा, येथे जाणून घ्या याच्या वापराची…\nपोलीसनामा ऑनलाईन टीम : भोपळ्याची भाजी बनवली जाते. यामध्ये अनेक पोषक तत्व असतात जी आरोग्यासाठी लाभदायक असतात. आरोग्यासह भोपळा त्वचा आणि केसांसाठी सुद्धा खुप उपयोगी आहे. भोपळ्यात पोटॅशियम, आयर्न, मँगेनीज, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ए, के आणि ई…\nमुलांसाठी घरीच बनवा बदाम काजळ, नाही होणार कोणताही साईड इफेक्ट\nडोळे सुंदर दिसण्यासाठी मुली काजळ वापरतात. परंतु, हे डोळ्यांचे सौंदर्याबरोबर डोळ्यांचा प्रकाश वाढविण्यात आणि संबंधित त्रास दूर करण्यास देखील मदत करते. आपण ते आपल्या मुलास देखील लावू शकता. पण, बाजारातील काजळमधील केमिकल मुलाच्या डोळ्यांवर…\n‘या’ 3 सुपरफुडच्या बियांमध्ये लपलंय सौंदर्याचं गुपित, आहारात नक्की करा समाविषट, जाणून…\nथंडी-तापात काळी मिरी ठरू शकते फायदेशीर, जाणून घ्या फायदे आणि सेवन करण्याची पध्दत\nCarrots Benefits And Side Effects : गाजरांचे फायदे आणि दुष्परिणाम\nLiver Health : ‘या’ 8 गोष्टी तुमच्या लिव्हरला करतील ‘खराब’, करू नका…\nUrfi Javed | उर्फी जावेदनं परिधान केला खुपच बोल्ड ड्रेस,…\nShanaya Kapoor | शनाया कपूरच्या स्मार्टनेसने दिली बहिण सोनम…\nNora Fatehi Troll | नोरा फतेहीच्या टाॅपच्या अशा ठिकाणी होता…\nNia Sharma | TV पासून दूर आहे निया शर्मा, म्हणाली –…\nAnkita Lokhande | अंकिता लोखंडेच्या लग्नाच्या विधींना झाली…\nPune Crime | TC चा काळा कोट अन्….. रेल्वेत नोकरी…\nWhatsApp च्या कोणत्याही वाईट मेसेजबद्दल तुम्ही तक्रार कशी…\nSatara District Bank | सातारा जिल्हा बँकेत वेगळंच चित्र \nIncome Tax Return File | 31 डिसेंबरपूर्वी उरकून घ्या…\nPune Crime | पुण्याच्या आंबेगावातील खून प्रकरणातील…\nACP Narayan Shiragavkar | सहाय्यक पोलिस आयुक्त नारायण…\nACP Gajanan Tompe | पुण्यातील कोथरूड विभागाचे सहाय्यक पोलिस…\nPune ACP Transfers | पुण्यातील 6 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या…\nLink PAN to LIC Policies | LIC ने आपल्या ग्राहकांसाठी आणली…\nअवघे 7 हजार देऊन खरेदी करा जास्त मायलेजच्या TVS Sport चे…\nPune Crime | पुण्यात PMPML बस आदळल्याने प्रवाशाच्या मणक्यात…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेब���ाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nACP Narayan Shiragavkar | सहाय्यक पोलिस आयुक्त नारायण शिरगावकर यांची…\nNia Sharma | TV पासून दूर आहे निया शर्मा, म्हणाली – ‘मला…\nIPL 2022 | विराट कोहलीचा कॅप्टन होणार आयपीएलमधील ‘या’…\n31 डिसेंबरपूर्वी जमा करा Income Tax Return, प्राप्तीकर विभागाने जारी…\nACP Narayan Shiragavkar | सहाय्यक पोलिस आयुक्त नारायण शिरगावकर यांची विश्रामबाग डिव्हीजनमध्ये नियुक्ती\nCoronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 782 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी\nAb De Villiers | विराट आणि ABD पुन्हा येणार ‘एकत्र’ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagirikhabardar.com/archives/6224", "date_download": "2021-12-05T08:07:22Z", "digest": "sha1:WYO3VZ3GREDUJMACE25LLSBRLNKOJHP4", "length": 8237, "nlines": 127, "source_domain": "ratnagirikhabardar.com", "title": "ज्येष्ठ कलाशिक्षक बापू गांधी यांचे निधन | रत्नागिरी खबरदार", "raw_content": "\nHome रत्नागिरी ज्येष्ठ कलाशिक्षक बापू गांधी यांचे निधन\nज्येष्ठ कलाशिक्षक बापू गांधी यांचे निधन\nरत्नागिरी येथील ज्येष्ठ कलाशिक्षक आणि चित्रकार बापू गांधी (८० वर्षे) यांचे आज पहाटे साडेचार वाजता राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले.\nश्रीधर ऊर्फ बापू गांधी रत्नागिरी जिल्ह्यातील पहिले जीडी आर्ट एएम होते. बापू गांधी यांनी मुंबईतल्या जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स येथे प्राध्यापक म्हणून काम केले, तर रत्नागिरी तालुक्यात टेंभ्ये हायस्कूल आणि बसणी हायस्कूलमध्ये कलाध्यापक म्हणून सेवा बजावली. उत्कृष्ट चित्रकार म्हणून १९९० साली त्यांना पुरस्कार मिळाला. इंद्रधनू पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये त्यांच्या चित्रांचे तीन वेळा प्रदर्शन भरविले गेले.\nदुबईत झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट प्रदर्शनातही त्यांची चित्रे प्रदर्शित करण्यात आली होती. जर्मनीतील पत्रकारांनी त्यांच्या निवासस्थानी येऊन त्यांची मुलाखत घेतली होती. आयुष्यभर कलेची उपासना करणाऱ्या गांधी सरांचे शिक्षण कलाध्यापक आर्किटेक्ट तर काहीजण चित्रकार आहेत.\nरत्नागिरी जिल्हा कला अध्यापक संघाचे ते माजी अध्यक्ष होते, तर पेठ किल्ल्यातील ज्योतिबा देवस्थानचे संस्थापक आणि माजी सचिव होते. सदानंद सरस्वती देवस्थानाचे विश्वस्त परमपूज्य गांधी महाराज यांचे ते ज्येष्ठ पुत्र होते.\nPrevious articleरत्नागिरी जिल्ह्यात साडेनऊशे बालके कुपोषित\nNext articleसर्व पक्षांच्या सहमतीने रिफायनरी आणणार\nजिल्ह्यात आज 5 नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद\nभोस्ते शिवसेना विभागप्रमुखपदी युवराज गुजर यांची निवड\nसुकिवली प्राथमिक शाळेत मनसेतर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप\nचीनमध्ये पुन्हा कोरोनाची दहशत\nखेडमध्ये नुकसानग्रस्तांसाठी कोअर ग्रुपची स्थापना\n देशातील कोरोना बाधितांचा आकडा ८५ हजारांच्या वर\nशेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा, उद्या राज्यात आंदोलन\nरत्नागिरी माईंड केअर तर्फे बॉर्न टू विन कार्यशाळेचे आयोजन\nजुगार अड्ड्यावर धाड; तरुणावर गुन्हा दाखल\nमाजी बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचे निधन\nजिल्ह्यात आज 5 नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद\nज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे निधन\nभोस्ते शिवसेना विभागप्रमुखपदी युवराज गुजर यांची निवड\nकोकण रेल्वे मधील प्लास्टिक मिश्रित वड्याने दोन वर्षाच्या मुलाची प्रकृती बिघडली\nदुचाकीसह दाम्पत्य कोसळले नदीत\nझाकण उघडे असल्याने महिला पडली गटारात\nशिवसैनिकांना आणि हितचिंतकाना ना. सामंतांनी केली हात जोडून विनंती\nआंबा घाटातील दरड हटवली; हलक्या वाहनांची वाहतूक सुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vasaivirar/vasaikar-is-still-under-restrictions-vasai-virar-ssh-93-2552713/", "date_download": "2021-12-05T08:21:35Z", "digest": "sha1:B23BB5Y24IBWEXHYC77LT6EV5SOSCAI4", "length": 16619, "nlines": 210, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Vasaikar is still under restrictions vasai virar ssh 93 | वसईकर अजूनही टाळेबंदीच्या निर्बधांत", "raw_content": "रविवार, ५ डिसेंबर, २०२१\nवसईकर अजूनही टाळेबंदीच्या निर्बधांत\nवसईकर अजूनही टाळेबंदीच्या निर्बधांत\nमागील काही दिवसापासून शहरातील करोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने झपाटय़ाने कमी होत आहे.\nWritten By लोकसत्ता टीम\nविरार : मागील काही दिवसापासून शहरातील करोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने झपाटय़ाने कमी होत आहे. करोना दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाला असताना अजूनही पालिकेने मात्र शहरातील र्निबध शिथिल केले नसल्याने व्यापारीवर्गात मोठी नाराजी निर्माण होत आहे. आजूबाजूच्या इतर महानगर पालिकेने स्थानिक स्थरावर निणर्य घेवून शहरातील दुकानांना रात्री १० वाजेपर्यंत परवानगी दिली आहे. पण वसईकरांना मात्र अजूनही पालिकेने नियमांत बांधून ठेवेले असल्याने र्निबध शिथिलतेसाठी नागरिकांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.\nनुकताच राज्य शासनाने राज्यभर लागू केलेले र्निबध करोना दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव ओसरत असताना राज्यभर करोना र्निबध शिथिल करत नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना मोठा दिलासा दिला. मुंबई, ठाणे, पालघर सह इतर ११ जिल्ह्यत मात्र स्थानिक प्रशासनांना आढावा घेवून निर्णय घेण्यास सांगितले होते. त्यानुसार मुंबई, ठाणे, मीरा भाईंदर महापालिकेने निर्णय घेत सर्व आस्थापनांना रात्री १० वाजेपर्यंत मुभा दिली आहे. पण वसई विरार महापालिकेने या संदर्भात अजूनही कोणताही निर्णय घेतला नाही. यामुळे व्यापारी तसेच नागरिकांना सायंकाळी ४ वाजेपर्यंतच आपले व्यवहार करावे लागत आहेत. मागील वर्षभरापासून सातत्याने टाळेबंदीच्या र्निबधामुळे अनेक उद्योगधंदे आर्थिक झळा सोसत बंद झाले आहेत. तर अनेक बंद होण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे व्यापारी वर्गावरचे आर्थिक संकट अधिक अधिक गडद होण्याची भीती व्यक्त होत आहे. पालिकेने याबाबत कोणताही निर्णय घेतला नसल्याने बुधवारी वसई विरार मधील हॉटेल व्यवसायिकांनी महामार्गावर आंदोलन करत आपला आक्रोश व्यक्त केला आहे. यावेळी या संघटनेचे अध्यक्ष नागराज शेट्टी यांनी सांगितले की, टाळेबंदीमुळे आर्थिक परिस्थिती ढासळल्याने विरार मधील एका हॉटेल व्यावसाईकाने आत्महत्त्या केली. अशी परिस्थिती अनेकांवर येवू शकते. यामुळे स्थानिक प्रशासनाने व्यवसायिकांना व्यापाऱ्याच्या वेळ वाढवून देण्याची मागणी केली. तर विरार मधील टेलरिंगचा व्यवसाय करणाऱ्या विक्षिता एन्टरप्राईजच्या मालक आम्रपाली वावळे यांनी सांगितले की, सायंकाळी चार पर्यंत कुणी ग्राहक फिरकत नाही. लोक कामावर जात असल्याने ७ नंतरच त्यांना वेळ मिळते. तर शनिवार रविवार सुद्धा र्निबध लागू असल्याने व्यापार बुडत चालला आहे. त्यांनी कर्ज काढून हा व्यवसाय सुरु केला आहे. पण सध्या ग्राहक नसल्याने त्यांना कर्ज फेडणे श्यक होत नाही. थोडय़ा बहोत फरकाने सर्वच ठिकाणी व्यापारीवर्ग मेटाकुटीला आला आहे.\nअजूनही आयुक्तांकडून निर्बंध शिथिल करण्याबाबत कोणत्याही सूचना आल्या नाहीत. यामुळे जे र्निबध लागू आहेत त्याचे नागरिकांनी पालन करावे. नवी नियमावली जाहीर झाल्यास त्याबाबत नागरिकांना कळविले जाईल.\nगणेश पाटील, जनसंपर्क अधिकारी, वसई-विरार महानगरपालिका\nशासनाच्या दिलेल्या आदेशानुसार ११ जिल्ह्यच्या यादीत पालघर जिल्हा येत असल्याने अजूनही र्निबध शिथिल करण्याचा कोणतेही निर्णय घेतले नाहीत, परिस्थितीचा आढावा घेवून याबाबत निणर्य घेतले जातील.\nमाणिक गुरसळ, जिल्हाधिकारी, पालघर\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nमराठीतील सर्व वसई विरार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.\nचंद्रपाडा- वाकीपाडय़ातील पाणीप्रश्न मार्गी\nVIRAL VIDEO : सुंदर एअर होस्टेसने विमानतळावरच केला डान्स; Lazy Lad गाण्यावर तिचे स्टेप्स पाहून तुम्ही म्हणाल…\n’ शुबमन गिलनं चौकार ठोकताच वानखेडेवर प्रेक्षकांनी दिल्या घोषणा; VIDEO व्हायरल\nकाँग्रेस नेत्याने युपीच्या उपमुख्यमंत्र्यांना ‘त्या’ वक्तव्यावरून सुनावले; म्हणाले, “लुंगी घालणारी प्रत्येक व्यक्ती….”\n“इंदिरा गांधींच्या काळात ‘नाही’ म्हणण्याची मुभा होती, पण आता काँग्रेसमध्ये…”, गुलाम नबी आझाद यांचा पक्षनेतृत्वावर निशाणा\n“प्रत्येक माणसाला बजावून एकच सांगायचं…लढ”, प्रसाद ओकची पोस्ट व्हायरल\nVideo : बुलढाण्यातील वस्तीत शिरला वाघ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण\nबाबा रामदेव यांच्याकडून जाणून घ्या, ‘या’ ४ योगासनांमुळे रक्तदाब कसा नियंत्रित होईल\nनवीन अवतारात सादर होणार KTM 390 Adventure २०२२, जाणून घ्या काय आहेत खास वैशिष्ट्ये\nनागालँडमध्ये गोळीबारात १३ नागरिकांचा मृत्यू ; राहुल गांधींचा भारत सरकारला संतप्त सवाल, म्हणाले…\n“मी कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही, पण….;” कंगना रणौतचं उत्तर प्रदेश निवडणुकांबद्दल महत्वाचं विधान\nनीरज चोप्रा बनला चिमुकल्यांचा ‘भालाफेक प्रशिक्षक’; त्यावर पंतप्रधान मोदी म्हणाले, “हे पाहून…”\nपहिल्या पत्नीवर फरहान अख्तरचे होते जीवापाड प्रेम, ‘या’ अभिनेत्याच्या भावामुळे मोडला १९ वर्षांचा संसार\nPHOTOS : IPL २०२२ पूर्वी मुंबई इंडियन्सनं संघाबाहेर केलेले २० क्रिकेटपटू; ‘हे’ दोघे आहेत मराठी\nPhotos : मुंबईत गेट वे ऑफ इंडियाजवळ जगातील सर्वात मोठा राष्ट्रध्वज, १४०० किलोच्या तिरंग्याचे खास फोटो\nमहामार्गालगतचे नाले कचऱ्याने तुंबलेलेच\nमीरा रोडमधील गंधर���व बार जमीनदोस्त\nवसई पोलिसांचा ४८ तासांचा थरारक पाठलाग यशस्वी\nमीरा रोडमधील उद्यानाची दुरवस्था\nएड्स रुग्णांना औषधासाठी हेलपाटे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/maharashatra/ahmednagar/", "date_download": "2021-12-05T08:03:09Z", "digest": "sha1:3XUE2FBL4CKXNVHECF7ID7GZTKQQMUJM", "length": 67828, "nlines": 450, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Ahmednagar Archives – Maharashtra Desha महाराष्ट्र देशा", "raw_content": "\nनागालँडमधील घटनेवरून राहुल गांधींचा केंद्र सरकारला संतप्त सवाल; म्हणाले..\nखुंटा बळकट करण्यासाठीच गुजरातच्या मुख्यमंत्री महाराष्ट्रात-संजय राऊत\nभारतातील १८ वर्षांवरील ५० टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण- मनसुख मंडाविया\n५० टक्के लसीकरण मोदी सरकारचे मोठे यश-नारायण राणे\nटांझानियातून आलेल्यांच्या संपर्कातील व्यक्तींची मुंबई पालिकेकडून तपासणी\nलाठ्या-काठ्या ही भाजपची संस्कृती; युपीतील ‘त्या’ घटनेवरून वडेट्टीवारांची टीका\n“पवारांनी स्वतः बोलण्याऐवजी ममता बॅनर्जींच्या तोंडी ‘ते’ वक्तव्य घातलं”\nअहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भेटीनंतर राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. ममता...\nनगरमध्ये आणखी एका एसटी कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न\nमुंबई : एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण या प्रमुख मागण्यांसाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. ( MSRTC Strike) गत तीन दिवसांपूर्वी परिवहन मंत्री अनिल परब...\nअण्णा हजारे यांना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज\nपुणे : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांना अचानक छातीत दुखू लागल्याने त्यांना तीन दिवसांपूर्वी तातडीने खाजगी वाहनाने पुण्यातील रुबी हॉस्पीटलमध्ये...\nभाजपाच्या माजी आमदाराचा आंदोलनातच आत्महत्येचा प्रयत्न, व्हिडीओ व्हायरल\nअहमदनगर : जिल्ह्यातील शेतकऱ्यांची वीजजोडणी महावितरणकडून तोडण्यात येत आहे. ही वीजतोडणी थांबवण्यात यावी यासाठी भाजपाच्या (BJP) वतीने नेवासा येथील महावितरणच्या...\n…तर आर्यन खान प्रकरण कशासाठी घडवले याचा तपास करावा लागेल- दिलीप वळसे पाटील\nअहमदनगर : पारनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र पिंपळनेर येथे आयोजित कार्यक्रमासाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील(Dilip Walse Patil) उपस्थित होते. त्यानंतर पत्रकारांशी...\n‘स्वातंत्र्याबाबत बोलण्याची तिची लायकी तरी आहे का’, बाळासाहेब थोरात आ��्रमक\nअहमदनगर : ‘भारताला १५ ऑगस्ट १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले नव्हते, ती भीक होती. देशाला खरे स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले’, अशी मुक्ताफळे बॉलिबूड अभिनेत्री कंगना...\nएअर इंडिया विकणाऱ्या आणि रेल्वे विकायला निघालेल्यांनी एसटीवर बोलू नये- बाळासाहेब थोरात\nअहमदनगर : आज माध्यमांशी संवाद साधत असतांना ज्यांनी एअर इंडिया विकली,रेल्वे विकायला निघाले आहेत. त्यांनी एसटीवर बोलू नये. त्यांना एसटीवर बोलण्याचा बिलकूल अधिकार...\nसरकारची ‘बोलाची कढी आणि बोलाचा भात’ ठरल्याने रुग्णांचे मृत्यू – प्रविण दरेकर\nअहमदनगर : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी काल(१३ नोव्हें.)जिल्हा रुग्णालयातील आग लागलेल्या अतिदक्षता विभागास भेट दिली. त्यानंतर त्यांनी...\nत्याला त्रास होईल म्हणून ऐकून घेतोय, नाही तर हिसका दाखवला असता- अजित पवार\nअहमदनगर : आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारातून कर्जत-जामखेड मतदारसंघात होत असलेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात...\nफटाका बॉम्ब फोडण्यापेक्षा शेतकऱ्यांसाठी एखादा अनुदानाचा बॉम्ब फोडा- सुजय विखे पाटील\nअहमदनगर : पाथर्डीमध्ये एका कार्यक्रमात बोलत असतांना भाजपा खासदार सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव...\nराज्यात बिगबॉसचा शो सुरू आहे की काय\nअहमदनगर : सध्या आर्यन खान प्रकरण आणि ड्रग्सवरून देशातील राजकीय वातावरण चांगलेच चिघळत चालले आहे. यावरूनच राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि विरोधी पक्षनेते...\nनगर दुर्घटनेप्रकरणी सीएस डॉ. सुनील पोखरणासह सहा जण निलंबित\nअहमदनगर : नगर जिल्हा रुग्णालयातील आगीच्या घटनेत प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांच्यासह चारजणांना निलंबित करण्यात आले...\n‘नगर रुग्णालयातील हत्याकांड प्रकरणी राजेश टोपेंवर गुन्हा दाखल करा’, भातखळकरांचे सीएम ठाकरेंना पत्र\nमुंबई : अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत झालेल्या ११ रुग्णांच्या मृत्यूस केवळ महाभकास आघाडी सरकार जबाबदार आहे ही दुर्घटना...\nनगर जिल्हा रुग्णालयात अवैध वीजजोडणी, राजेश टोपेंनी घेतली गंभीर दखल\nअहमदनगर : अत्यावश्यक वैद्यकीय सेवेसाठी सबस्���ेशनमधून जिल्हा रुग्णालयाला कायदेशीर ‘सिंगल पॉईंट ऑफ युज’ पद्धतीने वीज पुरवठा दिलेला आहे. परंतु, या कायद्याला बगल...\nनगर दुर्घटना, ‘अज्ञातां’विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल\nअहमदनगर : अहमदनगर मधील जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात भीषण आग लागून ११ रुग्णांचा मृत्यू झाला होता. या विभागात कोरोनाबाधित १७ रुग्ण उपचार घेत होते. या...\n‘सध्याची अवस्था म्हणजे मंत्री तुपाशी अन् कर्मचारी उपाशी’\nअहमदनगर : राज्य परिवहन महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीन करण्यासह विविध मागण्यांसाठी राज्यभर एसटी कामगार आणि कर्मचाऱ्यांचे गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरु आहे...\n‘कोविड-१९’मुळे देशाला व राज्याला आरोग्यमंत्री आहेत हे निदान समजले तरी- संजय राऊत\nअहमदनगर : ६ नोव्हें.रोजी अहमदनगर मधील जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात भीषण आग लागून ११ रुग्णांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार या विभागात...\nआरोग्यव्यवस्थेवरून राऊतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले…\nअहमदनगर : ६ नोव्हें.रोजी अहमदनगर मधील जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात भीषण आग लागून ११ रुग्णांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार या विभागात...\n…या संशोधनातून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप भडकू नयेत- संजय राऊत\nअहमदनगर : ६ नोव्हें.रोजी अहमदनगर मधील जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात भीषण आग लागून ११ रुग्णांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार या विभागात...\nआग प्रतिबंधक सुविधांसाठी २१७ कोटींची गरज- राजेश टोपे\nअहमदनगर : ६ नोव्हें.रोजी अहमदनगर मधील जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात भीषण आग लागून ११ रुग्णांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार या विभागात...\n‘आगीच्या घटना काही थांबत नाही आणि मुख्यमंत्री…’, अहमदनगर घटनेवरून सदाभाऊ खोत आक्रमक\nअहमदनगर : काल(६ नोव्हें.)अहमदनगर मधील जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात भीषण आग लागून ११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या विभागात...\nविखे, कर्डिलेंनी घेतली अग्नी दुर्घटनेतील पीडित कुटूंबियांची भेट\nअहमदनगर : भाजपाचे खासदार सुजय विखे आणि माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी जिल्हा रुग्णालयातील अग्नितांडवात मृत पावलेल्यांच्या नातेवाईकांची भेट घेत सात्वंन केले...\nकेंद्रीय आरोग्य राज्यमं��्री भारती पवारांची अहमदनगर घटनेची दाखल\nअहमदनगर : अहमदनगरमधील जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात भीषण आग लागून 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या विभागात कोरोनाबाधित 17 रुग्ण उपचार घेत होते...\n‘फायर ऑडिटमध्ये त्रुटीमुळे आग लागली, आरोपी अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करा’\nअहमदनगर :अहमदनगरमधील जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात भीषण आग लागून 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या विभागात कोरोनाबाधित 17 रुग्ण उपचार घेत होते. दरम्यान...\nअहमदनगर जिल्हा रूग्णालयातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर\nअहमदनगर : अहमदनगर मधील जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात भीषण आग लागून १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अद्याप आग लागण्याचे कारण स्पष्ट झालेले नसून मिळालेल्या...\nअहमदनगर जिल्हा रूग्णालयातील आगीच्या घटनेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…\nअहमदनगर : अहमदनगर मधील जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात भीषण आग लागून १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अद्याप आग लागण्याचे कारण स्पष्ट झालेले नसून मिळालेल्या...\nजिल्हा रूग्णालयातील आगीच्या घटनेवर फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले…\nअहमदनगर : अहमदनगर मधील जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात भीषण आग लागून १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अद्याप आग लागण्याचे कारण स्पष्ट झालेले नसून मिळालेल्या...\nजे कोणी या घटनेमध्ये दोषी आढळतील त्यांच्यावर तात्काळ कारवाई केली जाईल- हसन मुश्रीफ\nअहमदनगर : अहमदनगर मधील जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात भीषण आग लागून १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अद्याप आग लागण्याचे कारण स्पष्ट झालेले नसून मिळालेल्या...\nअहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये अग्नी तांडव; १० रुग्णांचा मृत्यू\nअहमदनगर : अहमदनगर मधील जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात भीषण आग लागून १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अद्याप आग लागण्याचे कारण स्पष्ट झालेले नसून मिळालेल्या...\nसरकार कधी जातंय यासाठी अनेकांनी देव पाण्यात बुडवले- बाळासाहेब थोरात\nअहमदनगर : महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून भाजपकडून हे सरकार पडणार असल्याच्या टीका वारंवार केल्या जात आहे. यावरुन महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये चांगलाच...\n‘कोणत्या दूध संघानं किती पैसे लाटले याच��� भांडाफोड करणार’, विखे पाटलांचा इशारा\nअहमदनगर : तत्कालीन सरकारने दुधाला प्रतिलीटर पाच रुपये अनुदान दिलं होतं. मात्र, शेतकऱ्यांना अनुदान न देता दूध संघाने ते पैसे हडप केले. कोणत्या दूध संधानं किती...\n‘आर्यनचा बचाव करणाऱ्या ठाकरे सरकारला 28 मराठी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्यावरसुद्धा पाझर फुटत नाही’\nअहमदनगर : एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही आहे. आता पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना...\n’24 तास आर्यन खानच्या बातम्या देणारे मुख्यमंत्र्याला आणि परिवहन मंत्र्याला जाब विचारायला तयार नाहीत’\nअहमदनगर : एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही आहे. आता पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना...\n डेपोत उभ्या बसला गळफास लावून घेत चालकाची आत्महत्या, संपात घेतला होता सहभाग\nअहमदनगर : राज्यातील विविध भागात एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले असतानाच अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव बस डेपोत एक धक्कादायक घटना घडली आहे. शेवगाव येथे...\nअण्णा हजारेंना वंदन म्हणजे ईश्वराला वंदन, त्यांनी मोदींनाही रस्ता दाखवला; राज्यपालांकडून कौतूक\nअहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी तुम्हा ग्रामस्थांना रस्ता दाखविला. आम्हालाही दाखविला. एवढेच नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही हजारे यांनी...\nराज्यपाल कोश्यारींच्या हस्ते शरद पवारांना ‘डॉक्टरेट ऑफ सायन्स’ मानद पदवी प्रदान\nअहमदनगर : राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापिठातर्फे माजी केंद्रीय कृषीमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय रस्ते वाहतूक...\nनगरमध्ये केवळ कर्जत-जामखेडमध्येच ‘जलयुक्त’ची चौकशी, आता ते उघडे पडलेत; माजी मंत्री राम शिंदेचा घणाघात\nअहमदनगर : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची महत्वाकांक्षी योजना असलेल्या जलयुक्त शिवारला महाविकास आघाडी सरकारकडून क्लीन चिट देण्यात...\nमहाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात कायद्याचा धाक उरलेला नाही – चित्रा वाघ\nअहमदनगर : जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील जवळा येथे काही दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला होता, या प्रकरणी मुलीवर अत्याचार करून तिचा खून...\nजिल्हा न्यायालयांना लोकल रिट्स काढण्याचे अधिकार देण्याची मागणी\nअहमदनगर : भारतीय संविधानाचे कलम ३२ (३) अन्वये जिल्हा न्यायालयांना लोकल रिट्स काढण्याचे अधिकार देण्याची मागणी पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने करण्यात आली. देशभरातील...\nशरद पवार, नितीन गडकरी यांना राहुरी विद्यापीठाची मानद डॉक्टरेट\nअहमदनगर : राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा ३५ वा पदवीप्रदान समारंभ गुरुवारी, २८ ऑक्टोबरला ऑफलाइन व ऑनलाइन पद्धतीने होणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ...\n‘महिलांवरील अत्याचार रोखण्यात राज्य सरकार अपयशी’, चित्रा वाघ यांची टीका\nअहमदनगर : राज्यात महिला, मुलींवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने घडत आहेत. त्यांच्या हत्या होत आहेत. या हत्या, अत्याचार वाढती गुन्हेगारी रोखण्यात राज्य सरकार...\n हसन मुश्रीफ अहमदनगरचे पालकमंत्रिपद सोडणार\nअहमदनगर : राज्याचे ग्रामविकास मंत्री, राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्याकडे राज्यातील सर्वात मोठी जिल्हा असलेल्या अहमदनगरचे पालकमंत्रिपदाची जबाबदारी आहे...\nपालकमंत्री हसन मुश्रीफ यांना अखेर नगर दौऱ्याचा मुहूर्त सापडला\nअहमदनगर : नगर जिल्ह्यात ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस झालेल्या अतिवृष्टी नंतर दक्षिण तालुक्यामध्ये मोठे नुकसान झाले होते. या भागाची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री तथा...\n‘जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठीच आम्ही तीन पक्षांनी मिळून राज्यात एक भक्कम पर्याय उभा केला’\nमुंबई – देशात मागील काही वर्षापासून धर्माच्या नावावर राजकारण करुन आपली राजकीय पोळी भाजण्याचे काम केले जात आहे. लोकशाही, संविधान यांना संपवण्याचे कारस्थान...\nकोरोनामुळे शिर्डीच्या साई मंदिरातील दर्शन व्यवस्था सध्या तरी ऑनलाइनच\nअहमदनगर : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या जरी कमी होत असली तरी राहाता तालुक्यातील रुग्ण संख्या वाढत आहे. शिर्डी येथील श्री साईबाबा मंदिर राहाता तालुक्यात येत...\n‘शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे प्रकार खपवून घेणार नाही’, उर्जामंत्र्यांचा महावितरण अधिकाऱ्यांना इशारा\nअहमनदनगर : शेतकऱ्यांच्या भावना, संवेदना लक्षात घेऊन आम्ही काम करतो. महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे प्रकार खपवून घेणार नाही...\nदानवेंनी बालिशपणा करण्यापेक्षा सिस्टी��� समजून घ्यावी; तनपुरेंचा दानवेंना सल्ला\nअहमदनगर : राज्य सरकारनेच कोळसा वेळेत घेतला नाही असे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे वक्तव्य अत्यंत चुकीचे आहे. ते वयाने ज्येष्ठ आहेत, त्यामुळे त्यांच्यावर...\nविखे सध्या निवांत झोप येणाऱ्या पक्षामध्ये गेलेत; तनपुरेंचा सुजय विखे पाटलांना टोला\nअहमदनगर : ‘राज्याचे ग्रामविकास मंत्री व अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ स्वत:ची बॅलन्सशीट तपासण्यात व्यस्त असल्याने नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...\nकोरोना नियमांच्या पालनाबाबतच्या अजितदादांच्या आवाहनाला रोहित पवारांनी धुडकावलं\nअहमदनगर : राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकार अनेक महत्वाची पावलं उचलत आहे. नागरिकांना सर्तक राहण्याचे देखील आवाहन केले जात आहे. ...\nनगर जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाला तर याची जबाबदारी रोहित पवार घेणार का \nअहमदनगर : आज संपूर्ण राज्य दसऱ्याचा सण साजरा करत असताना अहमदनगर जिल्ह्यात रोहित पवार यांच्या कार्यक्रमाची सध्या चर्चा जोरात होताना दिसत आहे.या मागचे कारण होते...\nरोहित पवार यांच्या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी; कोरोनाच्या नियमांना फासला हरताळ\nनगर : राष्ट्रवादी कॉग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड त्यांच्या मतदारसंघात शिवपट्टण किल्ल्यामध्ये सर्वात उंच असा भगवा ध्वज आज त्यांच्यातर्फे...\nकोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रोहित पवारांवर प्रशासन कारवाई करण्याची हिम्मत दाखवणार \nअहमदनगर – कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरताना दिसत आहे. अनेक ठिकाणी नागरिक गर्दी करताना दिसत आहेत. या गर्दी करणाऱ्या नागरिकांवर प्रशासनाकडून कारवाई देखील...\n‘मुख्यमंत्र्यांचा रिमोट दुसऱ्याच्या हातात, आता जनताच त्यांना त्यांची जागा दाखवून देईल’\nअहमदनगर : लखीमपूरच्या घटनेचे समर्थन कोणीही करु शकत नाही. राज्यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असताना सरकार मदत करायला तयार नाही. महाविकास आघाडीचं अपयश समोर...\nवसुली आली की या सरकारचा ‘ससा’ होतो आणि शेतकऱ्यांना मदत म्हटली की, ‘कासव’ \nमुंबई – विदर्भ आणि मराठवाड्यात अतिवृष्टी आणि पुराने बाधित शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीच्या मुद्द्यावरून विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस चांगलेच...\n‘या’ जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढला; तब्बल 61 गाव���ंत कडक टाळेबंदी लागू\nअहमदनगर – अहमदनगर जिल्ह्यातील 61 गावांत कडक टाळेबंदी लागू करण्यात आली असून कोरोना रुग्णाच्या वाढत्या संख्येमुळे पुण्यातील आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढत आहे...\nबडतर्फ पोलीस अधिकाऱ्याचा पोलीस उपअधीक्षकांवर गोळीबार, नगरमध्ये सिनेस्टाईल थरार\nअहमदनगर : एका बडतर्फ पोलीस अधिकाऱ्याने पोलीस उपअधीक्षकांवर गोळीबार केल्याचा सिनेस्टाईल थरार राहुरी तालुक्यात घडला आहे. गोळीबारात पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप...\n कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे ‘या’ जिल्ह्यातील ६१ गावात लॉकडाऊन\nअहमदनगर : राज्यातील बहुतांश भागात कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत आहे. मात्र, नगर जिल्ह्यात मात्र सातत्याने पाचशेच्या वर रुग्ण आढळून येत आहेत. या...\nनगरमध्ये उपसरपंचाच्या जाचाला कंटाळून ग्रामसेवकाची आत्महत्या\nअहमदनगर: उपसरपंचाच्या जाचाला कंटाळून अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात ही घटना घडली आहे. श्रीगोंदा तालुक्यातील खांडगाव – वडघुल या गट...\nशरद पवार यांची आ.निलेश लंकेंच्या निवासस्थानी भेट, साध्या घरात घेतला पाहुणचार\nअहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज पुणे येथे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थित झालेल्या कार्यक्रमास उपस्थित होते. तेथून...\nमुख्यमंत्री ठाकरेंच्या शिर्डीत नवं शहर वसवण्याच्या घोषणेवर गडकरींची प्रतिक्रिया; म्हणाले…\nअहमदनगर : आज नगर येथे राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरण आणि स्थानिक भाजप शाखेच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमानिमित्त राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय...\n‘असं वाटतंय की मी महाराष्ट्राचा पीडब्ल्यूडी मिनिस्टर झालोय’, नितीन गडकरी असे का म्हणाले\nअहमदनगर : आज नगर येथे राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरण आणि स्थानिक भाजप शाखेच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमानिमित्त राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय...\nदिलीप गांधींच्या आठवणीने गडकरी भावुक; म्हणाले…\nअहमदनगर : आज नगर येथे राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरण आणि स्थानिक भाजप शाखेच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमानिमित्त राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय...\n‘जिकडं जाईल तिकडचे खासदार, मुख्यमंत्री असेच म्हणतात’, गडकरींचे खोचक वक्तव्य\nअहमदनगर : आज नगर येथे राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरण आणि स्थानिक भाजप शाखेच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमानिमित्त राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय...\n…तर आम्ही आमच्या पैशांनी विकास करायला तयार आहोत- नितीन गडकरी\nअहमदनगर : आज नगर येथे राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरण आणि स्थानिक भाजप शाखेच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमानिमित्त राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय...\nपवारांसमोर गडकरी म्हणाले, साहेब आम्हाला ‘त्या’ गोष्टीची लाज वाटते\nनगर – एकट्या पुणे जिल्ह्यात , कोल्हापूर जिल्ह्यात जे दूध संकलित होतं तेवढं विदर्भ आणि मराठवाड्यात होत नाही याची आम्हाला लाज वाटते असं केंद्रीय रस्ते...\nगडकरींच्या कार्यक्रमाला राधाकृष्ण विखे पाटील गैरहजर; पवार-विखे वैर पुन्हा एकदा उघड\nअहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात आज 3 हजार 28 कोटी महामार्गाचे भूमीपूजन तर 1 हजार 46 कोटी लोकार्पण सोहळा झाला. या सोहळ्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, नितीन...\nनगरमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांचे सुजय विखेंकडून जल्लोषात स्वागत\nअहमदनगर : आज नगरमध्ये भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांचे जल्लोषात स्वागत केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि...\nमी लिहून देतो, कितीही पक्षांतर होऊ द्या भाजपला त्याचा अजिबात फरक पडणार नाही- खासदार विखे पाटील\nअहमदनगर : सध्या अहमदनगरमध्ये भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे भाजपला धक्का लागला असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. परंतु...\nकिरीट सोमय्या यांच्या प्रत्येक आरोपाला उत्तर देणे गरजेचे नाही – जयंत पाटील\nशिर्डी – गेल्या काही दिवसांपासून भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांवर गंभीर आरोप करताना दिसून येत आहेत. विशेषतः माजी गृहमंत्री अनिल...\nकट्टर विरोधक एकाच मंचावर येणार; राजकीय वर्तुळात चर्चांना आलं उधाण\nअहमदनगर – राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजप नेते, माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील वाद सर्वश्रुत आहे. एकमेकांवर कुरघोडी...\n‘व्वा रे बिट्या… तुला कुणी सांगितलं महाराष्ट्रातील अर्धे मंत्रिमंडळ हॉस्पिटलमध्ये तर अर्धे तुरुंगात जाईल म्हणून’\nअहमदनगर – भाजप नेते किरीट सोमय्या म्हणतात महाराष्ट्रातील अर्धे मंत्रिमंडळ हॉस्पिटलमध्ये तर अर्धे तुरुंगात जाईल. व्वा रे बिट्या तुला कुणी सांगितलं \n‘या देशात आणि राज्यात ज्यांनी खरंच मनीलॉड्रींग केलंय ते बाजुला राहिले आहेत’\nअहमदनगर – भाजपमध्ये गेलेल्या लोकांना सीबीआय, ईडी आणि आयकर विभाग या एजन्सींचे संरक्षण आहे का आम्ही अशा लोकांची यादी देतो त्यांच्यावर ईडी काय कारवाई करणार...\n‘भाजप नेत्यांची यादी देतो, त्यांच्यावर ईडी कारवाई करणार का’, जयंत पाटलांचे आव्हान\nअहमदनगर : महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सुरू असलेल्या ईडीच्या कारवाईवरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भारतीय जनता पक्षावर...\n…तर आमचाही नाइलाज होईल; जयंत पाटलांनी शिवसेना आणि काँग्रेसला दिला थेट इशारा\nअहमदनगर : ठाकरे सरकारनं महानगरपालिकांसाठी मोठा निर्णय घेतलाय. मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांच्या निवडणुकीत 3 सदस्यीय प्रभाग पद्धत असेल तर मुंबईत एक वॉर्ड...\n‘ईडी आणि सीबीआय म्हणजे भाजपचे कार्यालय; मुश्रीफ यांना गोवण्यात येतंय’\nअहमदनगर : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर शेकडो कोटींच्या घोटाळ्याचे आरोप...\nसोमय्यांचा मोर्चा आता नगरकडे; क्रांतीशुगर कारखान्यात घोटाळा झाल्याचा आरोप\nअहमदनगर : भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर भष्ट्राचाराचा आरोप केला आहे. आता त्यांनी अहमदनगर जिल्ह्याला लक्ष केले आहे. नुकतीच...\nबहुसदस्यीय प्रभाग पद्धतीचा राजकीय लाभ कोणाला होणार \nमुंबई – मुंबई वगळता राज्यातील इतर महापालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात...\nबस चालकाची आत्महत्या; ‘सरकार ढिम्म बसले आहे’, भाजपची टीका\nमुंबई : संगमनेर शहरात एका एसटी चालकाने आर्थिक विवंचनेमुळे बसमध्येच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पगार न मिळाल्याने एसटी कर्मचारी आर्थिक अडचणीत...\nराजकारणात कोणीही कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो, काहीही चमत्कार होऊ शकतो – विखे\nअहमदनगर : काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथील कार्यक्रमात महत्वाचं विधान केलं होतं. ‘एकत्र आले तर भावी सहकारी’ असं विधान करत मुख्यमंत्री ठाकरे...\nशिवसेना-भाजप भविष्यात अनेक वर्षे ते एकत्र येण्याची शक्यता नाही – अमोल मिटकरी\nअहमदनगर : ‘मंचावर उपस्थित आजी-माजी आणि एकत्रित आले तर भावी सहकारी,’ असं विधान करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे...\nसाईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ जाहीर, राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळेंची अध्यक्षपदी निवड\nशिर्डी : साईबाबा संस्थानचं विश्वस्त मंडळ अखेर जाहीर करण्यात आलं आहे. विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा आमदाराची वर्णी लागली आहे...\nश्रीपाद छिंदमला अटक, जाणून घ्या नेमके काय आहे प्रकरण\nनगर – दिल्लीगेट येथील ज्यूस सेंटर चालकास जातीवाचक शिविगाळ प्रकरणी दाखल गुन्ह्यात माजी उपमहापौर शिवद्रोही श्रीपाद छिंदम व श्रीकांत छिंदम यांना तोफखाना...\n‘झोपलेली जनता जागी झाली तर मोदी सरकारही पडू शकते’, अण्णा हजारेंचे वक्तव्य\nअहमदनगर : लोकायुक्तच्या मुद्द्यावर राज्यातील ठाकरे सरकार पाडण्याचा इशारा दिल्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आता देशपातळीवर संघटना बांधणीचे काम सुरू...\n‘ही बदली एका ज्योती देवरेची नाही तर ५०० हून अधिक कार्यरत महिला तहसीलदारांचे मनोबल खच्चीकरण करणारी’\nअहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे ऑडीओ क्लिपमुळे चर्चेत आल्या होत्या. पण आता ज्योती देवरे यांची बदली जळगावला करण्यात आली आहे...\nपारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची अखेर बदली\nअहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे ऑडीओ क्लिपमुळे चर्चेत आल्या होत्या. पण आता ज्योती देवरे यांची जळगावला बदली करण्यात आली आहे...\nबीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी साकारला बियांचा गणपती\nअहमदनगर – पारंपरिक बियाणे हेच आपले आयुष्य मानून शेतकरी वर्गासाठी अहोरात्र कष्ट घेणाऱ्या बीजमाता पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे व त्यांच्या परिवारातील...\nउत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर आणखी 5 दिवस कायम राहण्याची शक्यता\nपुणे – बंगालच्या उपसागरात उत्तर पश्चिम बंगालची खाडी आणि ओडीशाच्या तट वरती क्षेत्रात कमी दाबाचा निर्माण झाल्याने , संपूर्ण राज्यात जोरदार पाउस पडत आहे ...\nअण्णा हजारे पुन्हा एकदा जनआंदोलन पुकारणार; ठाकरे सरकारला दिला इशारा\nअहमदनगर – ज्येष्ठ समाजसेवक आणि भ्रष्ट्���ाचार निर्मूलन जनआंदोलन न्यासचे प्रमुख अण्णा हजारे हे पुन्हा एकदा लोकायुक्त कायद्यावरुन आक्रमक झाले आहेत. लोकपाल व...\nमंत्री आदित्य ठाकरेंची सुचना; शिर्डीत पर्यटन माहिती केंद्र सुरू होणार\nअहमदनगर : शिर्डी या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या देवस्थानाला भेट देणाऱ्या धार्मिक व इतर हौशी पर्यटकांना अहमदनगर जिल्ह्यातील इतरही पर्यटनस्थळांची माहिती होणार आहे...\n‘जावेद अख्तरसारखी माणसे भारतात राहून असे बोलत असतील तर…’ ; राम शिंदेंचा प्रहार\nअहमदनगर : प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाबत केलेल्या एका वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. तालिबान विषयी आपले मत व्यक्त...\n‘करुणा शर्मांविरुद्ध कटकारस्थान ; एखादा मंत्रीच जर अन्याय, अत्याचार करत असेल तर…’\nअहमदनगर : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या, अनेकांचा भांडाफोडसाठी येत असल्याचे जाहीर करणाऱ्या, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय...\nसावधान : 6 ते 9 सप्टेंबर दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता\nपुणे – राज्यात पावसाने पुन्हा एकदा कमबॅक केलंय. गेले दोन ते तीन दिवस राज्याच्या विविध भागांत पावसाच्या सरी कोसळत आहेत. पावसाचा हाच मूड पुढच्या तीन ते चार...\nजातिवाचक शिवीगाळ; आरोपी छिंदमचा अटकपूर्व जामीन खंडपीठाने फेटाळला\nऔरंगाबाद : जातिवाचक शिवीगाळ व मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या छिंदम बंधूंचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळला. दिल्ली...\n‘तथ्यहीन आरोप करून आघाडीच्या नेत्यांची जनतेतील प्रतिमा खराब करण्याची भाजपची नीती आहे’\nनगर – भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या हे महाविकास आघाडी सरकार आल्यापासून रोज नवे गंभीर आरोप करत असून ते विविध प्रकरणांची चौकशी व्हावी अशी मागणी करत...\nज्योती देवरेंचा धडाका ; कामकाजास सुरुवात करताच पकडला लंकेंचा वाळू चोरी करणारा ट्रक\nअहमदनगर : काही दिवसांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आणि जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात...\n‘माझ्या तोंडी ते वादग्रस्त वाक्य घालण्यात आले’; अण्णा हजारेंनी दिले स्पष्टीकरण\nनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे गेल्या काही दिवसांमध्ये पुन्ह��� एकदा चर्चेत आले आहेत. ‘केंद्रात भाजपची सत्ता आल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...\n‘गांधी जयंतीपासून सुधारित सातबारा उतारा मोफत अन् घरपोच मिळणार’, बाळासाहेब थोरातांची घोषणा\nअहमदनगर : महसूल विभागाने नागरिकांना संगणकीकृत सातबारा नव्या स्वरूपात उपलब्ध करून दिला, आता दोन ऑक्टोबर अर्थात गांधी जयंती पासून या सुधारित सातबारा उताऱ्याची...\n‘सुधारित सातबारा उताऱ्याची पहिली प्रत थेट खातेदाराच्या हातात देण्याचा महसूल विभागाचा निर्णय’\nश्रीरामपूर : महसूल विभागाने नागरिकांना संगणकीकृत सातबारा नव्या स्वरूपात उपलब्ध करून दिला, आता दोन ऑक्टोबर अर्थात गांधी जयंती पासून या सुधारित सातबारा उताऱ्याची...\n ज्योती देवरेंच्या विरोधात तब्बल ५ कोटी ९४ लाख रुपयांचा भ्रष्टाचार केल्याची तक्रार दाखल\nपुणे : काही दिवसांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आणि जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात यामुळे...\n‘मुख्यमंत्री स्वतः घरात बसले अन् देवांनाही डांबून ठेवले’; विखे-पाटलांची टीका\nअहमदनगर : राज्यातील कोरोनाची दुसरी लाट ही ओसरली असून बहुतांश निर्बंधांमध्ये सूट देण्यात आली. अशातच काही महत्त्वाचे सण काही दिवसांवर येऊन ठेपले आहेत. बहुतेक...\nखुंटा बळकट करण्यासाठीच गुजरातच्या मुख्यमंत्री महाराष्ट्रात-संजय राऊत\nभारतातील १८ वर्षांवरील ५० टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण- मनसुख मंडाविया\n५० टक्के लसीकरण मोदी सरकारचे मोठे यश-नारायण राणे\nटांझानियातून आलेल्यांच्या संपर्कातील व्यक्तींची मुंबई पालिकेकडून तपासणी\nलाठ्या-काठ्या ही भाजपची संस्कृती; युपीतील ‘त्या’ घटनेवरून वडेट्टीवारांची टीका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.shabdsaundarya.com/2020/", "date_download": "2021-12-05T07:57:26Z", "digest": "sha1:NUFVY56LVL44GHSK6P3IUTWL2TKXRCHQ", "length": 3802, "nlines": 74, "source_domain": "www.shabdsaundarya.com", "title": "शब्द सौंदर्य", "raw_content": "\n2020 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहेसर्व दर्शवा\nवक्त - वक्त की बात....\nखुशालराव सप्टेंबर २०, २०२०\nकभी वक्त तुम्हारे साथ है, कभी वक्त हमारे साथ है. वक्त की यही बात है की, ना वक्त तु…\nस्व संवाद - एकांत\nखुशालराव ऑगस्ट १५, २०२०\nकिती तरी वेळा आपण एकाकीपण आणि एकांत यामध्ये गोंधळ करून टाकतो... आपल्याला वाटते की …\nखुशालराव मे २६, २०२०\nपिक��सो… खुप कमी लोक असतिल ज्यांने पिकासोचे नाव सुध्दा ऐकले नसेल. पिकासो हा मागच्या शतक…\nखुशालराव जानेवारी ०६, २०२०\nहि थोडीशी जुनी गोष्ट आहे ज्यावेळी अनेकदा लोकं एका गावावरुन दुसऱ्या गावाला पायी चालत…\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट\nवक्त - वक्त की बात....\nस्व संवाद - एकांत\nमाझ्याबद्दल लिहिण्यासारखे सध्यातरी काही विषेश नाही. मी एक सामान्य वाचक आहे ज्याला कथा - कादंबर्‍या व इतर साहित्य वाचण्याची आवड आहे... बाकि ओळख तर पुढे गप्पा गोष्टीमध्ये होईलच.\nभारतीय गणिती (गणितज्ञ) - आर्यभट्ट प्रथम\nभारतीय गणिती (गणितज्ञ) - भास्कराचार्य\nभारतीय गणिती (गणितज्ञ) - श्रीनिवास रामानुजन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://maparishad.com/category/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2021-12-05T09:08:50Z", "digest": "sha1:UJ5PUE37LWHT7XLSRPIMD7ZB5G7XWPWK", "length": 58119, "nlines": 85, "source_domain": "maparishad.com", "title": "अरविंद कोल्हटकर | मराठी अभ्यास परिषद", "raw_content": "\nHome » अरविंद कोल्हटकर\nब्रिटिश आणि अन्य युरोपीय देशांशी घनिष्ट संबंध निर्माण झाल्यापासून भारतीय आणि युरोपीय भाषांमध्ये शब्दांची देवाणघेवाण चालू झाली आहे आणि तिची अनेक उदाहरणे आपण प्रत्यही पाहत असतो. अशाच देवाणघेवाणीतील त्यामानाने अल्पपरिचित अशा चार शब्दांच्या कथा पुढे मांडल्या आहेत.\nगोंडवन अर्थात गोंड लोक राहतात तो प्रदेश हा शब्द आपल्या परिचयाचा आहे. ‘गोंडवनातील प्रियंवदा’ ह्या आपल्या कादंबरीच्या शीर्षकात ज्ञानकोशकार केतकरांनी ह्या शब्दाचा वापर केला आहे. ह्याच शब्दापासून उत्पन्न झालेला ‘गोंडवनलँड’ हा थोडासा पुनरुक्तिदोष असलेला शब्द आज भूगर्भशास्त्रात एक महत्त्वाचा पारिभाषिक शब्द बनलेला आहे. शब्दाचा हा प्रवास कसा घडला ह्या प्रश्नाचे उत्तर इंटरनेटवर थोडा शोध घेतल्यावर सापडते.१\nपृथ्वीवरील निरनिराळे भूभाग स्थिर नसून पृथ्वीच्या अंतर्भागातील घडामोडींमुळे ते एकमेकांपासून सतत दूर सरकत असतात अथवा एकमेकांवर आदळत असतात, हा सिद्धांत प्लेट टेक्टॉनिक्स ह्या नावाने भूगर्भशास्त्रात आज सर्वमान्य झालेला आहे. १५ ते २० कोटी वर्षांपूर्वी आजचे दक्षिण अमेरिका, आफ्रिका, अरबस्तान, भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि अंटार्क्टिका हे सर्व भूभाग सलग जोडलेले आणि दक्षिण गोलार्धात होते आणि तेथून विलग होऊन ते एकमेकांपासून दूर झाले आणि आज दिसतात तेथे येऊन पोहोचले. एकेकाळी अस्तित्वात असलेल्या त्या महाखंडाला भूगर्भशास्त्रात गोंडवनलँड अशी संज्ञा देण्यात आली आहे. एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभापासून ब्रिटिश राजवटीचा प्रभाव गोंड आणि अन्य जमाती राहत असलेल्या मध्यभारतातील अरण्यांपर्यंत जाऊन पोहोचला आणि गोंडांचा प्रदेश अशा अर्थाने गोंडवन हा शब्द ब्रिटिश सत्ताधारी वर्गाच्या सरकारी भाषेत समाविष्ट झाला. त्या भागात आढळणार्‍या आणि थराथरांनी बनलेल्या भूगर्भातील प्रस्तरांच्या रचनेचे वर्णन करण्यासाठी गोंडवन हा पारिभाषिक शब्द ब्रिटिश अभ्यासकांनी नवीनच उदयाला येऊ घातलेल्या भूगर्भशास्त्रात समाविष्ट केला. एडुआर्ड सुएस नावाच्या विएन्नास्थित जर्मन शास्त्रज्ञाने ‘पृथ्वीचा चेहरामोहरा’२ अशा शीर्षकाचे एक महत्त्वाचे पुस्तक १८८५ साली लिहिले. त्या पुस्तकामध्ये भूगर्भशास्त्राला तोवर माहीत असलेल्या सर्व गोष्टींचा उल्लेख केला गेला होता. आणि तेथेच गोंडवनलँड हा शब्द पहिल्यांदा जागतिक पातळीवर जाऊन पोहोचला. कालांतराने प्लेट टेक्टॉनिक्स ही संकल्पना निर्माण झाली आणि तेथे उपरिनिर्दिष्ट महाखंडाला हीच संज्ञा प्राप्त झाली.\nदुसरा शब्द म्हणजे इंग्रजीत, विशेषत: अमेरिकन इंग्रजीत, आढळणारा ‘बॉस्टन ब्रॅह्मिन’३ हा शब्दप्रचार. इंग्लंडातून स्थलांतर करून अमेरिकेच्या उत्तरपूर्व किनार्‍यावर प्रॉटेस्टंटांनी प्रथम वसाहती निर्माण केल्या. बॉस्टन शहराचा पाया ह्या मंडळींनीच घातला. सुरुवातीच्या काळामध्ये संस्कृती, कला, शिक्षण, लेखन, राजकारण अशा सर्व क्षेत्रांत ह्या कुटुंबांचा वरचष्मा होता. त्यामुळे समाजाच्या वरच्या थरातील ह्या काही डझन कुटुंबांना बॉस्टन ब्रॅह्मिन ही संज्ञा मिळाली. ह्या संज्ञेचे जनकत्व ऑलिवर वेंडेल होम्स सीनियर (१८०९-१८९४) ह्यांच्याकडे जाते. ते व्यवसायाने डॉक्टर होते आणि ‘अटलांटिक मंथली’ ह्या नव्यानेच स्थापन झालेल्या मासिकात ते लिखाणही करीत. हे भारदस्त मासिक अजूनही चालू आहे. त्याच्या जानेवारी १८६०च्या अंकामध्ये छापून आलेल्या ‘एका प्रोफेसरची गोष्ट’ अशा शीर्षकाच्या कथेत होम्सनी ह्या शब्दप्रचाराचा पहिला वापर केला.४ (जाताजाता दोन उल्लेख करावेसे वाटतात. उल्लेख करावेसे वाटतात. वैद्यकशास्त्रात नव्यानेच ��त्पन्न होत असलेल्या भूल देण्याच्या प्रक्रियेला अ‍ॅनस्थीसिआ हे नाव ह्यांनीच दिले. ह्यांचेच पुत्र पुढे प्रसिद्धीस आलेले अमेरिकन सुप्रीम कोर्टाचे प्रख्यात न्यायाधीश ऑलिवर वेंडेल होम्स ज्युनियर (१८४१-१९३५). १९०२ ते १९३२ अशा प्रदीर्घ काळात ते सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश होते. ‘क्लिअर अँड प्रेझेंट डेंजर’ ‘ड्यू प्रोसेस ऑफ लॉ’ अशा सर्वपरिचित संज्ञा त्यांनी निर्माण केलेल्या आहेत.५ ह्यानंतरचा शब्द आहे ‘ब्राह्मन बुल’ किंवा नुसता ‘ब्राह्मन’६. हा बैल युरोपीय बैलापासून थोडा निराळा आहे. मुळात हिंदुस्थानातील गीर आणि कांकरेज (गुजरात), नेल्लोर (आंध्र प्रदेश) येथून विसाव्या शतकाच्या प्रारंभी बैलांची ही जात अमेरिका खंडात निर्यात झाली आणि लवकरच उष्ण हवामानाला तोंड देण्याच्या तिच्या गुणामुळे तिचा प्रसार उत्तर आणि दक्षिण अमेरिकेत, तसेच ऑस्ट्रेलियामध्ये वेगाने झाला. हिंदुस्थानाशी असलेल्या ह्या संबंधामुळे बैलांच्या ह्या जातीला ‘ब्राह्मण’ असे नाव पडले आणि ते अजूनही वापरात आहे७. ह्या जातीच्या प्राण्यांचे प्रजनन आज व्यापारी पद्धतीने मांसासाठी केले जाते.\nचौथा शब्द ‘डूलाली टॅप’ अर्थात देवळाली ताप.८ हिंदुस्थानात सेवा केलेल्या ब्रिटिश सैनिकांच्या बोलीभाषेतील मूळचा हा शब्द आता सर्वसामान्य भाषेचा भाग बनला आहे. ब्रिटिश सैन्य अथवा हवाई दलात काम केलेल्या माझ्या काही मित्रांच्या सांगण्यानुसार साठ सालापर्यंत सर्व जुन्या सैनिकांना हा शब्द चांगला परिचयाचा होता. त्याची कहाणी अशी. देवळालीमध्ये ब्रिटिश सैनिकांचा जो तळ होता तेथेच युद्धामुळे मनावर परिणाम झालेल्या ब्रिटिश सैनिकांना उपचारार्थ पाठवीत असत आणि त्यांच्यापैकी अधिक वाईट स्थिती असलेल्यांना इंग्लंडला रवाना करीत असत. भ्रमिष्ट वर्तणूक करणार्‍याला देवळाली ताप अथवा ‘डूलाली टॅप’ झाला आहे असे म्हणण्याची पद्धत त्यामुळे पडली.\nबंबैय्या हिंदीमध्ये ‘बिंदास’ हा शब्द ज्या अर्थाने वापरला जातो त्याच अर्थाने ‘डूलाली’चाही वापर इंग्रजीमध्ये आज होता दिसतो. इंटरनेटवर अशा कित्येक जागा पाहावयास मिळतात. पुण्याजवळ कोंढवा भागात सुरू झालेले एक बुटीक हॉटेल त्यांनीच तयार केलेली एक ‘बुटीक बियर’ डूलाली ह्या नावाने विकतात असे मला इंटरनेटवरच दिसले.\nआंग्ल-भारतीय शब्दांचा विख्यात शब्दकोश हॉबसन जॉबसन येथे मात्र प्रस्तुत शब्द दिसत नाही.९\nhttp: / / digital.library.cornell.edu / a / atla / index.html ह्या संकेतस्थळावर ही गोष्ट मुळातून वाचावयास उपलब्ध आहे. तेथे पृ० ९३ पाहा.\nRead more about चार अल्पपरिचित शब्द\nमेकॉले विरुद्ध प्रिन्सेप, प्रिन्सेप विरुद्ध ट्रेवेल्यन\n(हे लेखन इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या काही पुस्तकांवरून आणि अन्य सामग्रीचा वापर करून लिहिण्यात आलेले आहे. संकेतस्थळांचा उल्लेख तळाशी क्रमवारीने दिला आहे. पुस्तकांच्या पृष्ठांचे संदर्भ १:१२, २:२० अशा प्रकारे दिलेले आहेत.)\n१८३४ सालचा हिंदुस्थान. दुसर्‍या बाजीरावाला बिठूरास पेन्शनवर पाठवल्यानंतर ब्रिटिश सत्ता हिंदुस्थानात सुस्थापित झाल्यासारखी दिसत होती. पुष्कळ भागात प्रत्यक्ष सत्ता आणि उर्वरित भागात ताटाखालची मांजरे बनलेले राजे-महाराजे आणि नवाब ह्यांमुळे एक उद्धट आत्मविश्वास सत्ताधारी वर्गामध्ये निर्माण झाला होता. युरोपीय (विशेषेकरून ब्रिटिश) संस्कृती, ज्ञान, समाज आणि वंश (तेव्हाचा शब्द, आजचा नव्हे) हे हिंदुस्थानी संस्कृती, ज्ञान, समाज आणि वंश ह्यांपेक्षा गुणत: श्रेष्ठ आहेत अशी भावना सत्ताधारी वर्गामध्ये दृढमूल होऊ लागली होती. ह्या पार्श्वभूमीवर त्या काळात ब्रिटिश राजकर्त्या वर्गामध्ये झालेल्या भाषा आणि लिपीसंबंधातल्या दोन वादांना सौकर्यासाठी शीर्षकातील सुटसुटीत नावे दिली आहेत.\nह्या दोन वादांपैकी पहिला आजही चांगलाच स्मरणात आहे. त्या वादाच्या नावातील मेकॉले म्हणजे थॉमस बॅबिंग्टन मेकॉले (१८००-५९). १८३२ ते १८३३ अखेर लंडनमधून ईस्ट इंडिया कंपनीच्या कार्यावर देखरेख करणार्‍या बोर्ड ऑफ कंट्रोलचा सेक्रेटरी, तदनंतर १८३४ ते १८३७ अखेर ह्या काळात कलकत्त्यात गव्हर्नर जनरलच्या कौन्सिलमध्ये लॉ-मेंबर अशी साधारण ६ वर्षे त्याचा हिंदुस्थानच्या कारभाराशी प्रत्यक्ष संबंध होता. इंडियन पीनल कोड तयार करणे हे महत्त्वाचे काम त्याने ह्या काळातच पार पाडले. ह्याखेरीज कमिटी ऑफ पब्लिक एज्युकेशनचा अध्यक्ष म्हणून त्याने जे विस्तृत टिपण लिहिले त्याचा परिणाम म्हणजे हिंदुस्थानातली शिक्षणाची पद्धत मुळापासून बदलली आणि शिक्षणाला एक नवी दिशा प्राप्त झाली. आज आपणांला दिसतो तो भारत देश तिच्यातून निर्माण झाला आहे. कमिटीच्या दहा सदस्यांमध्ये ५-५ अशी विभागणी झाली होती. पाच सदस्यांच्या मते सरकारने तोवर चालत आलेले शैक्षणिक धोरणच पुढे चालवावे, ज्यायोगे सरकार जुन्या पद्धतीच्या संस्कृत, अरेबिक आणि पर्शियनच्या अभ्यासावर भर देणारे धोरणच चालू ठेवील. उर्वरित पाच सदस्य इंग्रजी भाषा आणि आधुनिक ज्ञान देणार्‍या नव्या पद्धतीचा आग्रह धरत होते. (ह्या दोन विचारांना पुढील लेखनात अनुक्रमे पौर्वात्य आणि पाश्चात्य असे संक्षेपाने संबोधले आहे.) कमिटीचा अध्यक्ष म्हणून मेकॉलेने जे भारदस्त टिपण (minute) लिहिले त्यामुळे पारडे पाश्चात्य पक्षाच्या बाजूस झुकले आणि तेव्हापासून इंग्रजी भाषेची चलती हिंदुस्थानात सुरू झाली. मेकॉलेचे मूळ पूर्ण टिपण केव्हाच गहाळ झाले आहे असे दिसते. पण त्याचा पुष्कळसा भाग तळटीप ५ मध्ये उपलब्ध आहे. टिपण संक्षेपाने पाहायचे असेल तर ३:४०९ वाचा. टिपणातील काही विधाने आज भारतीयांना रुचणारी नाहीत पण ती तत्कालीन पूर्वग्रह आणि समजुतींची द्योतक असल्याने मेकॉलेला आज त्यावरून झोडपण्यात काहीच तथ्य नाही.\nह्या वादातील पराभूत पौर्वात्य पक्षाचा प्रमुख म्हणजे हेन्री थॉबी प्रिन्सेप (१७९२-१८७८) आणि जेम्स प्रिन्सेपचा थोरला भाऊ. हाही कलकत्त्यातील उच्चपदस्थांपैकी एक होता. गव्हर्नर जनरल विल्यम बेंटिंकचा अंतिम निर्णय त्याच्या पौर्वात्य पक्षाच्या विरोधात गेल्यामुळे कमिटीच्या सदस्यत्वाचा त्याने राजीनामा दिला. ह्यावरून पहिल्या वादाला मेकॉले विरुद्ध प्रिन्सेप असे नाव दिले आहे.\nदुसर्‍या वादातील प्रिन्सेप म्हणजे जेम्स प्रिन्सेप (१७९९-१८४०). ब्राह्मी लिपीची उलगड करून भारताच्या प्राचीन इतिहासाचे दालन उघडणारा. वर उल्लेखिलेल्या हेन्री थॉबीचा धाकटा भाऊ. ह्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ बांधलेले स्मारक आजही कलकत्त्यात प्रिन्सेप घाट ह्या स्थानावर उभे आहे. वादातल्या विरोधी पक्षाचा मुख्य प्रतिनिधी चार्ल्स एडवर्ड ट्रेवेल्यन (१८०७-१८८६). अगदी तरुण वयात हा हिंदुस्थानात कंपनी सरकारच्या नोकरीत आला आणि भराभर वर चढत १८३४ सालापर्यंत वयाच्या २७व्या वर्षी गव्हर्नर जनरलच्या निकटवर्तीय वर्तुळात त्याची गणना होऊ लागली होती (३:३९१). भारतीय भाषा लिहिण्यासाठी त्यांच्या चालू लिपीच योग्य आहेत की सर्व भारतीय भाषांना रोमन लिपी लागू करावी ह्या मुद्यांवर हा दुसरा वाद खेळला गेला. प्रिन्सेपसारख्या पौर्वात्यांच्या मते रोमन लिपी भारतीय भाषा लिहिण्यासाठी पुरेशी पड���ी नसती आणि चालू पद्धतीत बदल करण्याचे काहीच कारण नव्हते. ट्रेवेल्यनसारख्या पाश्चात्त्यांच्या मते रोमन लिपीच्या मार्गाने युरोपीय ज्ञानाचा हिंदुस्थानात प्रवेश आणखी सुकर झाला असता. अमेरिकन आणि अन्य मिशनरी प्रयत्नांमध्ये धर्मप्रसारासाठीची पुस्तके एतद्देशीय भाषांमध्ये पण रोमन लिपीत छापण्याची सुरुवात झालीच होती. मिशनरी वर्गाचा कल साहजिकच रोमन लिपीकडे होता. पहिल्या वादाचा निर्णय सरकारी पातळीवरून करण्यात आला. दुसर्‍या वादात मात्र सरकारी पातळीवर काहीच स्वारस्य दाखविण्यात आले नाही. परिणामत: त्याचे स्वरूप दोन खाजगी पक्षांमधले मतान्तर एवढेच मर्यादित राहिले. कमी-अधिक जोराने हा वाद पुढची साठ-एक वर्षे चालू राहिला, पण तेवढ्या काळात देशी भाषांचीच बरीच प्रगती झाल्याने आणि त्यांच्यामध्येच बरीच ग्रंथसंपदा निर्माण झाल्याने ह्या वादातली हवाच निघून गेल्यासारखे झाले. १८५७च्या उठावानंतर प्रजेला उगीचच डिवचणेही राज्यकर्त्यांना शहाणपणाचे वाटले नसावे.\nपहिल्या वादामध्ये निर्णय सरकारी पातळीवरून केला जाण्याचे कारण म्हणजे तो वाद १८१३ सालच्या चार्टर कायद्यामध्ये वापरण्यात आलेल्या 'लर्नेड नेटिव्ह्ज ऑफ इंडिया' (सुशिक्षित एतद्देशीय) ह्या शब्दांचा अर्थ कसा लावायचा ह्या कायद्याच्या मुद्याभोवती केन्द्रित होता. मेकॉलेच्या टिपणामधून हे स्पष्ट दिसून येते. तो म्हणतो : (५)\n''... सार्वजनिक शिक्षण-कमिटीच्या काही सदस्यांच्या मते आजतागायत चालत आलेली पद्धती हीच काय ती ब्रिटिश संसदेने १८१३ मध्ये पुरस्कृत केलेली पद्धती आहे... मला नाही असे वाटत की संसदेने केलेल्या कायद्याचा कशाही मार्गाने अर्थ लावला तरी त्यामधून सध्या लावलेला अर्थ काढता येईल. अमुकच भाषा किंवा अमुकच शास्त्र असे काहीही कायद्यात उल्लेखिलेले नाही. वाङ्मयाचे पुनरुज्जीवन आणि विकास आणि सुशिक्षित एतद्देशीयांना उत्तेजन अशा हेतूने आणि ब्रिटिश सत्तेखालच्या भागातील रहिवाशांमध्ये शास्त्रीय ज्ञानाचा प्रवेश आणि विकास व्हावा अशा हेतूने काहीएक रक्कम बाजूस काढून ठेवण्यात आली आहे. ह्यावरून असे मांडण्यात येत आहे किंवा असे गृहित धरून चालण्यात येत आहे की संसदेच्या मते वाङ्मय म्हणजे केवळ अरेबिक वा संस्कृत वाङ्मय. मिल्टनची कविता, लॉकचे तत्त्वज्ञान वा न्यूटनचे पदार्थविज्ञान ह्यांच्या���ी परिचय असणार्‍या एतद्देशीयाला जणू सुशिक्षित एतद्देशीय ही उपाधी संसदेने लावलीच नसती. कुश दर्भाचे उपयोग आणि परमेश्वरात विलीन होण्याचे रहस्य हिंदूंच्या पवित्र ग्रंथांतून शिकलेल्यांनाच जणू ही उपाधी लागावी, हा अर्थ समाधानकारक आहे असे मला वाटत नाही.\"\nअशा रीतीने चार्टर कायद्याचा अर्थ लावण्याचा प्रसंग पडल्याने आणि 'सुशिक्षित एतद्देशीय' ह्या शब्दांचा अर्थ 'युरोपीय ज्ञान घेतलेले' असा प्रस्थापित झाल्याने जुन्या पद्धतीचे शिक्षण थांबवून त्याच्या जागी नव्या पद्धतीचे शिक्षण देण्यात यावे हा निर्णय सरकारी पातळीवरून करण्यात आला. हा निर्णय जरी हिंदुस्थानी प्रजेच्या भविष्यावर कायमचा परिणाम करणारा होता तरी तो घेतला गेला कलकत्तेकर इंग्रजांच्या छोट्या उच्च वर्तुळात. आपल्या आणि आपल्या देशाच्या भवितव्यावर मूलभूत परिणाम करणारा असा काही निर्णय घेतला जात आहे ह्याची हिंदुस्थानी प्रजेला ना जाणीव होती ना काळजी. लिपिबदलाबाबत कोणताच कायदा वाटेत येत नसल्याने काहीच निर्णय झाला नाही आणि जैसे थे परिस्थितीच चालू राहिली. माझ्या मते हिंदुस्थानी प्रजेचे हे मोठेच सुदैव म्हणायचे. नपेक्षा राज्यकर्त्यांच्या ह्याच उच्च वर्तुळाने एका फटक्यात देवनागरीसहित सगळ्या लिपी निकालात काढल्या असत्या आणि त्या जागी रोमन लिपीची स्थापना केली असती. ह्या 'सुधारणेचे' परिणाम हिंदुस्थानी प्रजेने कायमचे भोगले असते. ह्या विषयीचे माझे वैयक्तिक मत ह्या लेखनाच्या अखेरीस विस्ताराने लिहिले आहे. येथे एवढेच लिहितो की सर्वविनाशाच्या गर्तेपासून आपण थोडक्यात वाचलो आणि त्यामुळे आज भारत एक सामर्थ्यवान राष्ट्र म्हणून जगात मानाने उभा आहे.\n(हा संपूर्ण वाद क्र०१ येथे दर्शविलेल्या जागी वाचावयास उपलब्ध आहे. तेथील पल्लेदार इंग्रजीतील लांबलचक टिपणे वाचायची नसतील तर त्यांचा उत्तम सारांश क्र०२मध्ये प्रोफेसर आणि शब्दकोशकार मोनियर विल्यम्स ह्यांनी लिहिला आहे. ह्या वेळेपर्यंत त्यांचे आडनाव विल्यम्स एवढेच होते. पुढे १८८६ साली त्यांना KCIE ही पदवी मिळाली तेव्हा त्यांनी आपल्या आडनावात 'मोनियर' हा शब्द जोडला आणि ते मोनियर मोनियर-विल्यम्स अशा double-barelled आडनावाने ओळखले जाऊ लागले. (७)\nलिपीसंबंधीच्या वादाची सुरुवात एका छोट्या बाबीवरून झाली. थॉमसन नावाच्या दिल्लीस्थित इंग्रजाने ट्रेवेल्यनच्या सूचनेवरून रोमन लिपीत एक इंग्रजी-उर्दू शब्दकोश तयार केला. त्याच्या प्रती कलकत्त्यातील स्कूल बुक सोसायटीने विकत घ्याव्या काय असा प्रस्ताव सोसायटीपुढे आला. तिचे दोन सदस्य जेन्स प्रिन्सेप आणि टायटलर ह्यांनी हिंदुस्तानी भाषांसाठी रोमन लिपी वापरण्याचे काहीच कारण नाही असे त्रोटक शेरे मारून आपला विरोध नोंदवला. उत्तर म्हणून ट्रेवेल्यनने विस्तृण टिपण लिहिले. तद्नंतर मूळ मुद्दा दूर राहून रोमन लिपी हिंदुस्थानातील भाषांना लागू करणे योग्य की अयोग्य हा वाद सुरू झाला. मिशनरी लोकांना ह्या प्रश्नात रस असल्याने त्यांच्या सेरामपूर प्रेसने १८३४ सालीच ह्या संपूर्ण वादातील मतमतान्तरे एकत्र करणारे पुस्तक छापले. (ते पुस्तक क्र०१ येथे उपलब्ध आहे.) ह्या वादावर सरकारच्या बाजूने काहीच अधिकृत प्रतिक्रिया आलेली दिसत नाही. हे एक मोठेच आश्चर्य आहे. परिणामत: वादाचा काहीच निर्णय न होऊन परिस्थिती पूर्ववत चालू राहिली. मोठेच आश्चर्य असे मी म्हणतो ह्यामागे एक मनोरंजक कारण आहे आणि ते पाहण्यासाठी थोडे विषयांतर करावे लागेल.\nमेकॉले हिंदुस्थानात आला तेव्हा तो अविवाहित होता. आपल्या दोन बहिणींवर त्याची फार माया होती आणि त्या दोघींपैकी धाकटी हॅना हीही अविवाहित असून भावाबरोबरच हिंदुस्थानात आली. (लग्नाच्या हेतूने, दुसरे काय तेव्हाची ती पद्धत होती.) कलकत्त्यात आल्यावर चार्ल्स ट्रेवेल्यन हा उपवधू आणि उज्ज्वल भवितव्य असलेला तरुण तिच्या प्रेमात पडला आणि डिसेंबर १८३४मध्ये त्यांचा विवाह झाला. मेकॉलेला हा विवाह पूर्णपणे पसंत होता, कारण ट्रेवेल्यनबद्दल त्याचे फार चांगले मत होते. दोघांना जरी उत्तम पगार असले तरी दोघेही मूळचे मध्यमवर्गीय होते आणि बचत करून ती मायदेशी पाठवण्याची दोघांनाही आवश्यकता होती. ह्या कारणाने विवाहानंतर नवविवाहित दांपत्य आणि मेकॉले एकाच घरात राहिले (३:३९४). (ह्याच घराच्या जागेवर सध्याचा प्रतिष्ठित बेंगाल क्लब उभा आहे (३:३८९). पाश्चात्य विरुद्ध पौर्वात्य शिक्षण हा पहिला वाद ह्याच सुमारास चालू होता, कारण मेकॉलेचे टिपण २ फेब्रुवारी १८३५ ह्या दिवशी लिहिले गेले (क्र० ५). मेव्हणे मेव्हणे आणि एकाच घरात राहणारे असूनही ट्रेवेल्यनने लिपीच्या प्रकरणातही रस घ्यायला मेकॉलेला उद्युक्त केल्याचे दिसत नाही. रोजच्या रोज डिनर टेबलवर ते काय बोलत होते ह्याबाबत काहीच नोंद उपलब्ध नाही. जर मेकॉलेने भाषेबरोबर लिपीच्या कामातही लक्ष घातले असते तर अजून एक भारदस्त टिपण लिहून ह्याही प्रश्नाचा कायमचा निकाल त्याने लावला असता. (जाता जाता असाही उल्लेख करावासा वाटतो की क्र० ३चे मेकॉलेचे चरित्र त्याचा भाचा आणि हॅनाचा मुलगा जॉर्ज ओटो ट्रेवेल्यन ह्याने लिहिलेले आहे.)\nकालान्तराने मेकॉले आणि ट्रेवेल्यन दोघेही इंग्लंडला परतले. चार्ल्स ट्रेवेल्यन १८५९मध्ये हिंदुस्थानात परत आला. मद्रासचा गव्हर्नर आणि व्हाइसरॉयच्या कौन्सिलात अर्थविभागाचा सदस्य म्हणून १८६५ पर्यंत तो पुन: हिंदुस्थानात होता. लिपीचा विषय तो विसरला नव्हता. इंग्लंड सोडण्यापूर्वी ह्या विषयाचा तेथे पाठपुरावा करण्याचे काम त्याने मोनियर विल्यम्सकडे सोपवले होते. १८३४मध्ये झालेला वाद आणि नंतर इंग्लंडातील वृत्तपत्रात छापलेले लिखाण एकत्रित करून मोनियर विल्यम्सने जे पुस्तक प्रसिद्ध केले ते क्र०२ येथे उपलब्ध आहे. ह्याही प्रयत्नातून काही निष्पन्न झाल्याचे दिसत नाही.\nमिशनरी लोकांनाही ह्या लिपीच्या प्रकरणात रस होता असे वर म्हटलेले आहेच. आपल्यापरीने धर्मप्रचाराची भाषान्तरित पुस्तके रोमन लिपीत छापून प्रसिद्ध करण्याचे त्यांचे कार्य चालूच होते. ह्या विषयाला खास वाहिलेले एक मासिक लाहोरमध्ये चार-पाच वर्षे तरी प्रकाशित होत होते. ह्या मासिकाच्या पहिल्या आणि पाचव्या वर्षांचे अंक क्र०४ येथे उपलब्ध आहेत. मासिकाच्या पृष्ठभागावरच त्याचा हेतू रोमन-उर्दू जर्नल - पौर्वात्य भाषांसाठी रोमन लिपीच्या पुरस्कारार्थ (Roman-Urdu Journal. To advocate the use of Roman Alphabet in Oriental Languages) असा नोंदवलेला आहे. हे अंक चाळले तर रोमन लिपीच्या चळवळीतली हवा निघून जायला लागल्याचे लक्षात येते. पंजाब विद्यापीठाशी संबंधित असलेल्या आणि अन्यही बर्‍याच प्रतिष्ठित हिंदू आणि मुस्लिम व्यक्तींची मते अंकात वेळोवेळी छापलेली आहेत आणि त्या सर्वांनी रोमन लिपीला विरोध केल्याचे दिसते. खुद्द सरकारलाही ह्या विषयात काहीच रस नसल्याचे दिसून येते. उदाहरणार्थ खंड ५, अंक ४६, पृष्ठ २५ पाहा. डॉ० डब्ल्यू० सेंटर नावाच्या लेखकाने सरकारी पातळीवर हा प्रस्ताव उचलून धरायला विरोध केला आहे. लोकांना हा प्रस्ताव मान्य आहे का नाही ह्या चाचणीवरच त्याचे यशापयश ठरविले पाहिजे, सरकारी हस्तक्षेपाची आवश्यकता नाही असे त्याने नमूद केले आहे. पंडिता रमाबाई ह्यांचेही नाव विरोधक म्हणून एका ठिकाणी आलेले आढळते. खंड ५, अंक ५० पृष्ठ १७ येथे Lady-Pandit “Ramabai” and Roman character असा एक लेख आहे. त्यावरून कळते की रमाबाईंनी जणू संस्कृत भाषाच विलाप करत आहे अशी कल्पना करून एक काव्य करून ते काव्य पूर्वीच्या वर्षी म्हणजे १८८१ साली बर्लिनमधल्या प्राच्यविद्या तज्ज्ञांच्या काँग्रेसकडे पाठवले होते आणि मोनियर विल्यम्स ह्यांनी त्या काव्याचे भाषान्तर करून दिले होते. प्रस्तुत काव्यातील दोन भाग येथे वाचावयास मिळतात. एव्हांना देशी भाषांमध्ये त्या त्या लिपी वापरून बरीच ग्रंथनिर्मिती झालेली असल्याने आणि १८५७च्या घटनांच्या नंतर ही खाजवून खरूज काढण्यात सरकारला काही स्वारस्य वाटत नसावे.\n१८३४ साली लिपीबदलाला सर्वांत अधिक अनुकूल वातावरण होते तरीही तो बदल होऊ शकला नाही. ह्यामुळे हिंदुस्थान आणि नंतरचा भारत देश मोठयाच आपत्तीतून वाचला असे पूर्वी म्हटले आहे ते का ह्यावर दोन शब्द लिहितो.\nराजकीय पातळीवर सत्ता केंद्रित असलेला एकसंध देश इंग्रजांनी निर्माण केला. तरीही तत्पूर्वी दोन-अडीच हजार वर्षे हा देश सांस्कृतिक पातळीवर एकत्रच होता. मुस्लिम, शीख, पारसी, ज्यू असे अन्य प्रवाह आले तरी तेही ह्या सांस्कृतिक एकसंधतेचा भाग होऊन गेले. संस्कृत भाषा, त्यात निर्माण झालेले तत्त्वज्ञान आणि विचार, त्यातील वाङ्मय आणि त्याच गोष्टींचा पुढे देशी भाषांमध्ये झालेला विकास हे ह्या एकसंधतेला प्रामुख्याने पायाभूत आहेत असे मला वाटते. केरळमधल्या भारतीयाला बंगालमधला किंवा पंजाबमधला भारतीय फार दूरचा वाटत नाही ह्यामागे हे समान धागे आहेत. ह्याउलट १८३४मधला हिंदुस्थान अगदीच स्वत्व गमावलेला आणि पराभूत अवस्थेतला समाज होता. इंग्रज जे म्हणतील ते करायला तो तयार होता. इंग्रजांनी तेव्हा इथल्या लिपींना राजाश्रय काढून घेतला असता आणि रोमन लिपी राजकीय पातळीवरून प्रसारित केली असती तर केवळ रोमन लिपी शिकलेली हिंदी प्रजा दहा-पंधरा वर्षांतच इथल्या लिप्या विसरायला लागली असती. वापर नसला तर एखादी लिपी संपूर्ण विस्मरणात जायला फार वेळ लागत नाही. ब्राह्मी आणि खरोष्ठी ह्या प्राचीन लिप्यांचे हेच झाले. अगदी अलीकडचे आपल्या मोडीचेच उदाहरण घ्या. १९४०-५० पर्यंत बर्‍याच जणांना जुजबी का होईना, मोडी वाचता येत असे. शाळांमधून मोडी बंद झाल्यावर ३०-४० वर्षांतच अशी स्थिती निर्माण झाली की आत्मविश्वासपूर्वक मोडी वाचणार्‍यांची संख्या वीसपंचविसावर येऊन पोहोचली. महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभ्यास करू इच्छिणारे काहीजण प्रयत्नपूर्वक मोडी वाचायला शिकतात कारण आजच्या काळात हेही कोणीतरी केले पाहिजे ही जाणीव आपल्यामध्ये आहे. १८३४ साली कोणीही असा प्रगल्भ विचार केला असता असे वाटत नाही. लवकरच सर्व भारतीय लिप्या पूर्ण विस्मरणात गेल्या असत्या आणि त्या त्या लिप्यांमध्ये लिहिलेली असंख्य पुस्तके आणि कागदपत्रे दुर्लक्षित अवस्थेत कोणाकोणाच्या माळ्यावर पडून राहिली असती. नशिबाने एखाददुसरे पुस्तक रोमन लिपीतून छापले गेलेही असते, पण बहुतेकांची वाटचाल वाळवी, ओलावा, धूळ ह्या परिचित मार्गाने होऊन ती नष्ट तरी झाली असती किंवा पूर्ण विस्मरणात गेली असती. आपल्या भूतकाळाचे ज्ञान आणि त्याच्या अस्तित्वाची जाण ह्या अनमोल ठेव्याला आपण पूर्णपणे मुकलो असतो. उरले असते ते केवळ जातीजमातीतील, भाषांभाषांतील आणि अन्य अनेक प्रकारचे भेद. त्यांची आपल्याकडे मुळीच टंचाई नाही. भूतकाळ विसरलेल्या समाजांचे भविष्य कसे असते हे आपण आफ्रिका किंवा दक्षिण अमेरिकेच्या उदाहरणांवरून पाहू शकतो. भारतीय समाजाला एकत्र बांधून ठेवणारे घट्ट सिमेंट नाहीसे झाल्यावर इथे पुढेमागे कायमचे अराजक माजले असते आणि आजचा सामर्थ्यवान भारत कदाचित निर्माणच झाला नसता. १८३४च्या काळातला दीनदलित हिंदुस्थान कदाचित पुन्हा डोके वर काढूच शकला नसता असे मला वाटते.\nसर्व भारतीय भाषा रोमन लिपीमध्ये लिहिल्या जाव्यात अशी मागणी करणारे काही गट आजही आसपास आहेत. ह्या आजच्या चळवळींचे मूलस्रोत अगदी वेगळे आहेत आणि १८३४च्या मागणीशी त्यांचे काहीच साधर्म्य नाही. ते केवळ नावापुरतेच एकासारखे एक दिसतात. प्रस्तुत लेखनात ह्या आजच्या मागणीबद्दल काहीही मतप्रदर्शन केलेले नाही असे मुद्दाम नमूद करावेसे वाटते.\nसंदर्भ बघण्यासाठी tinyurl.com ने काम न केल्यास books.google.com येथील शोधपेटी (search-box) मध्ये पुस्तकाचे नाव घालूनही पुस्तक सापडेल.\nटोरांटो, ओन्टारिओ M5G 2K5, कॅनडा\nRead more about मेकॉले विरुद्ध प्रिन्सेप, प्रिन्सेप विरुद्ध ट्रेवेल्यन\nपुढील विषयासंबंधीचे लेखन 'भाषा आणि जीवन'ला हवे आहे :\nमराठी, अन्य देशीविदेशी भाषा, भाषांची तुलना (शब्दघटना, रचनावैशि��्ट्ये, इ०), भाषाविज्ञान, भाषांतर, शैली (व्यवहारातील व साहित्यातील)...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://anandghare2.wordpress.com/2012/10/28/%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2021-12-05T07:20:47Z", "digest": "sha1:7FG63TPOX4WFIH7CB54UTU2DN5R5HJD7", "length": 21762, "nlines": 126, "source_domain": "anandghare2.wordpress.com", "title": "वृक्षांची रंगसंगती | निवडक आनंदघन", "raw_content": "\nआजीचे घड्याळ (कालगणना) (3)\nकला आणि कलाकार (6)\nराणीचे शहर लंडन (6)\nबोलू ऐसे बोल (11)\nविज्ञान आणि तंत्रज्ञान (86)\nचीन चिनी चायनीज (5)\nसाहित्य आणि साहित्यिक (20)\nविठ्ठला तू वेडा कुंभार (6)\nउत्तर अमेरिकेत भ्रमण करतांना फॉल कलर्समध्ये रंगलेल्या वृक्षराजीचे अनुपम निसर्गसौंदर्य पहायला मिळाले. मात्र ते पहात असतांना ही किमया कशामुळे आणि कशासाठी घडत असेल याचे कुतूहल राहून राहून वाटतच होते. त्यामागची कारणपरंपरा समजल्यावर कुतूहलाची जागा अचंभ्याने घेतली. इथे नेमके काय घडते ते समजण्यापूर्वी आपल्याला ठाऊक असलेल्या वनस्पतीशास्त्राची थोडक्यात उजळणी केली तर तुलनेसाठी ते सोपे जाईल. सगळ्या झाडांना फुटणारे कोवळे कोंब फिकट हिरव्या, पिवळ्या किंवा तांबूस रंगाचे तसेच मोहक, नाजुक, रसरशीत आणि तजेलदार असतात. ती पाने पाहतां पाहतां वाढतांना हिरवी गार होतात. थोडी जून झाल्यानंतर ती निबर होतात तसेच त्यांचा गडद हिरवा रंग जरासा काळपट वाटू लागतो. कालांतराने ती पाने पिकून पिवळी पडतात, सुकत जातात आणि अखेरीस गळून पडतात. बहुतेक झाडांना रंगीबेरंगी, सुरेख आणि सुवासिक अशी फुले लागतात. फुलपाखरे, भुंगे, मधमाशा अशासारखे कीटकांना ती फुले आपल्याकडे आकर्षित करतात. या कीटकांद्वारे फुलांचे परागकण दुस-या फुलांपर्यंत पोचतात आणि त्यामुळे फलधारणा होते. झाडांची फळेसुध्दा आपले रंग, रूप, चंव यांनी पक्ष्यांना व प्राण्यांना आपल्याकडे ओढून घेतात. त्यांच्याकडून या झाडांच्या बिया दूरवर पसरतात. यातून त्याच जातीची नवी झाडे उगवतात. अशा प्रकारे वनस्पतींचे प्रजनन चालत राहते. आपल्याकडे दिसणारे वड, पिंपळ, आंबा, चिंच, बाभूळ, गुलमोहोर आदी मोठे वृक्ष अगदी लहानपणापासून पहाण्यात असतात. त्यातले कांही तर आजोबा, पणजोबांच्या काळातले असतात. म्हणजे त्यांचा बुंधा आणि मुख्य शाखा पूर्वीच्या असतात. फुले आणि फळे तर अगदी अल्पकाल झाडांवर असतात आणि पानेंसुध्दा बदलत राहतात. कांही विशिष्ट ऋतूंमध्ये या झाडांना जोमाने नवी पालवी फुटते आणि कांही काळात त्यांची पिकली पाने जास्त संख्येने गळतात असे दिसले तरी बाराही महिने ही झाडे मुख्यतः हिरवी गार असतात. हा हिरवा रंग पानांमधल्या क्लोरोफिल या रासायनिक तत्वामुळे त्यांना प्राप्त होतो. जमीनीतून मुळांनी शोषलेले पाणी आणि क्षार यांचा हवेमधील कर्बद्विप्राणिल वायूंबरोबर संयोग घडवून आणण्याचे काम हे क्लोरोफिल फोटोसिन्थेसिस या क्रियेमधून करते. यासाठी सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते आणि यातून अन्न तयार होते. या अन्नावर झाडांची वाढ होते, तसेच हे अन्न खाऊन कीटक, पक्षी आणि शाकाहारी प्राणी जगतात. मांसाहारी प्राण्यांचा उदरनिर्वाह त्यांना खाऊन होतो. हे सारे पशुपक्षी श्वसनक्रियेत हवेतला प्राणवायू घेतात आणि कर्बद्विप्राणिल वायू हवेत सोडतात. अशा प्रकाराने सृष्टीमधील जीवनाचे संपूर्ण चक्र चालत राहते. ऊष्ण कटिबंधात व समशीतोष्ण कटिबंधाच्या दक्षिणेकडल्या भागांत हे असे युगानुयुगे चालत आलेले आहे, पण त्याहून उत्तरेकडे वेगळ्या प्रकारचे हवामान असते. अमेरिकेच्या उत्तर भागात हिंवाळ्याच्या दिवसात तपमान शून्य अंशाच्या खाली जाऊन सगळीकडे बर्फाचे साम्राज्य पसरते. दिवसाचा कालावधी अगदी लहान होतो आणि त्या वेळेतही सूर्यनारायण क्षितिजावरून जेमतेम हांतभर वर येऊन पुन्हा खाली उतरतो. यामुळे कडक ऊन असे फारसे पडतच नाही. सगळे पाणी गोठून गेल्यामुळे झाडांची मुळे पाणी शोषून घेऊन त्याला फांद्यांपर्यंत पोचवू शकत नाहीत. त्यामुळे फोटोसिन्थेसिस ही क्रिया मंदावते. आपल्याकडली बारमाही हिरवी झाडे अशा वातावरणात तग धरू शकणार नाहीत. पण या थंड हवामानात वाढलेल्या वृक्षांच्या जातींनी या संकटावरचा मार्ग शोधून काढला आहे. या वृक्षांना वसंत ऋतूमध्ये पानाफुलांचा बहर येतो. इथल्या उन्हाळ्यातले मोठे दिवस, त्यात भरपूर सूर्यप्रकाश आणि पाण्याचा मुबलक पुरवठा असल्यामुळे त्यांचा सदुपयोग करून ही झाडे झपाट्याने वाढतात, तसेच अन्न तयार करण्याचा कारखाना जोरात चालवून त्याचा भरपूर साठा जमवून ठेवतात. कडक थंडीत आणि अंधारात फोटोसिन्थेसिस होत नसल्यामुळे पानांचा फारसा उपयोग नसतो, त्याशिवाय त्यांचे क्षेत्रफळ जास्त असल्यामुळे त्यातून जास्त बाष्पीभवन होते, त्यावर जास्त बर्फ सांचून त्याचा भार वृक्षाला सोसावा ��ागतो असे तोटेच असतात. हे टाळण्यासाठी हे वृक्ष आधीपासूनच तयारीला लागतात. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस हे वृक्ष आपली वाढ थांबवतात आणि त्यांच्या पानांमधल्या क्लोरोफिलचे विघटन होणे सुरू होते, तसेच पानांमधले रस झाडाच्या आंतल्या बाजूला शोषले जाऊ लागतात. ते फांद्या आणि खोडांमधून अखेर मुळांपर्यंत जाऊन पोचतात आणि सुरक्षितपणे साठवले जातात. झाडांना थंडीत न गोठण्यासाठी यांचा उपयोग होतो. पण यामुळे मरगळ येऊन ती पाने सुकायला लागतात आणि गळून पडतात. पाने नसल्यामुळे झाडांचे श्वसन जवळ जवळ बंद होते आणि मुळांकडून पाण्याचा पुरवठा थांबल्यामुळे रसांचे अभिसरण होऊ शकत नाही. त्यापूर्वीच ही झाडे झोपेच्या पलीकडल्या डॉर्मंट स्थितीत जातात. आपल्याकडचे योगीराज सर्व शारीरिक क्रिया अतिमंद करून वर्षानुवर्षे ध्यानस्थ राहात असत असे म्हणतात. ही झाडेसुध्दा दोन तीन महिने ध्यानावस्थेत काढून स्प्रिंग येताच खडबडून जागी होतात. पानांमध्ये हिरव्या रंगाच्या क्लोरोफिलखेरीज कॅरोटिनाइड्स, क्झँथोफिल, अँथोसायनिन यासारखी पिवळ्या आणि तांबड्या रंगांची रसायनेसुध्दा असतात. एरवी क्लोरोफिलचे प्रमाण जास्त असल्यामुळे हे इतर रंग झाकले जातात. जेंव्हा क्लोरोफिल नष्ट होते तेंव्हा इतर द्रव्यांचे रंग दिसायला लागतात. कांही झाडे फॉलच्या काळात लाल रंगाचे अँथोसायनिन तयारही करतात. या द्रव्यांमुळे निर्माण होणारे रंग एकमेकात मिसळून त्यांच्या प्रमाणानुसार रंगांच्या वेगवेगळ्या असंख्य छटा तयार होतात. मात्र ही झाडे कोणालाही आकर्षित करण्यासाठी हे रंग धारण करत नाहीत. थंडीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी त्यांची जी धडपड चाललेली असते त्यात ते बायप्रॉडक्ट्स तयार होतात. हे सगळे पाहता झाडांना फक्त जीव असतो एवढेच नसून त्यांना बुध्दी, विचारशक्ती आणि दूरदृष्टीसुध्दा असते की काय असे वाटायला लागते. ——–\nFiled under: अमेरिका, प्रवासवर्णन |\n« दुरून डोंगर साजिरे अमेरिकेची सफर – भाग ३ – मुंबईहून प्रयाण »\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nगुणवत्ता, दर्जा, स्तर, प्रत …… आणि क्वालिटी\nयंत्रे तयार करणारी यंत्रे नोव्हेंबर 11, 2021\nशाश्वत ऊर्जा ऑक्टोबर 20, 2021\nवातावरणामधील हवेचा दाब ऑक्टोबर 7, 2021\nतेथे कर माझे जुळती – भाग १९ – माझ्या आत्या सप्टेंबर 27, 2021\nओझोन आणि हीलियम सप्टेंबर 16, 2021\nप्लॅस्टिक – ब्रह्मराक्षस की बागुलबोवा \nगॅलीलिओ आणि विज्ञान (सायन्स) ऑगस्ट 10, 2021\nकोपरनिकसचे संशोधन – सूर्यमालिका जुलै 29, 2021\nजुगाड पुराण जुलै 22, 2021\nएक धामधुमीचा दिवस (११ जुलै २००६) जुलै 11, 2021\nप्राचीन काळातील भारताची विज्ञानामधील प्रगति जून 29, 2021\nपरतलो मातृभूमीला मे 31, 2021\nइंद्र देवा रे देवा …. मे 25, 2021\nभगवान श्रीपरशुराम मे 14, 2021\nशून्याचा शोध मे 10, 2021\nपुण्याचा स्वाइनफ्ल्यू २००९ एप्रिल 14, 2021\nसिंहगड आणि मी एप्रिल 8, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://misalpav.com/node/49583", "date_download": "2021-12-05T07:59:23Z", "digest": "sha1:4CWMXXMAP5WWTTYF5O27D7FQWDYXV5TN", "length": 9123, "nlines": 168, "source_domain": "misalpav.com", "title": "तुझ्या घरातले अनारसे | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nचॅट्सवूड in जे न देखे रवी...\nतुझ्या त्या गोड शंकरपाळ्या\nमला चहा बरोबर चालतील\nतुझे ते चिरोटे (२)\nघरातले ही 'दात' देतील\nहे काय आहे =))))\nहे काय आहे =))))\nअरे माझ्या देवा की दैवा \nजन्ता अजूनही अनारसे खाते \nतुझ्या त्या गोड शंकरपाळ्या मला चहा बरोबर चालतील\nसध्या चहा आणि गोड दोन्ही बंद आहेत नाहीतर मला नक्कीच आवडल्या असत्या.\nतुझे ते चिरोटे (२)\nवातड कडबोळ्या आणि दोन\nवातड कडबोळ्या आणि दोन चिरोट्यांच्या उल्लेखाने रचना गुढ वाटतेय, कदाचित दुर्बोध अ थ वा क्लिष्ट देखील असावी, जाणकारच यावर प्रकाश टाकू शकतील \nनाशिकचे साहित्य संमेलन जस जसे जवळ येत जाईल तस तसे हे असे धोके वाढत जातील \nकं लिवलय कं लिवलय\nवाचताना दिवाळीत केलेला फराळ डोळ्या समोर चमकून गेला आणि मन मोर थुईथुई नाचू लागला.\n[ अनारसे प्रेमी ]\nमिपा दिवाळी अंक २०२१\nमिसळपाव दिवाळी अंक २०२१\nअनुक्रमणिका - दिवाळी अंक २०२१\nसध्या 4 सदस्य हजर आहेत.\nनमस्कार, आज पर्यन्त नोंदणी केलेल्या सर्व नवीन सदस्यांचे खाते सक्रिय करण्यात आले आहे. सदस्य नोंदणी केल्यावर, ईमेल आला नसल्यास किंवा सदस्य होताना काहीही अडचण येत असल्यास कृपया admin@misalpav.com या पत्यावर संपर्क साधावा.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत ��ाहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagirikhabardar.com/archives/482", "date_download": "2021-12-05T07:09:30Z", "digest": "sha1:CIIAWEDVFVTTFJOIACD5SEJARB4FSU5L", "length": 8460, "nlines": 124, "source_domain": "ratnagirikhabardar.com", "title": "मेट्रो पुलाचा सांगाडा कोसळला | रत्नागिरी खबरदार", "raw_content": "\nHome महाराष्ट्र मेट्रो पुलाचा सांगाडा कोसळला\nमेट्रो पुलाचा सांगाडा कोसळला\nमुंबई – सायन – पनवेल हायवेवर सुरू असलेल्या मेट्रो कामादरम्यान लोखंडी सळ्यांचा सांगाडा कोसळल्याची घटना आज दुपारी १२ वाजताच्या दरम्यान घडली आहे. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मुंबईत ठिकठकाणी मेट्रोची जोरदार काम सुरू आहेत. मुंबई मेट्रो 2 बीचे काम सुरू आहे. पिलरचे काम सुरू असताना लोखंडी सांगाडा खाली कोसळला. सायन – पनवेल हायवेवर डायमंड गार्डन या ठिकाणी हा सांगाडा आज दुपारी 12 वाजण्याच्यासुमारास कोसळला.दरम्यान या रस्त्यावरून रोज हजारोच्या संख्येत वाहने जात असतात. मात्र, ज्या वेळी हा सांगाडा जास्त हलत होता आणि एकीकडे झुकला दिसत होता. हे पाहून त्यावेळी स्थानिकांनी आरडाओरडा केला आणि वाहन थांबवली. त्यामुळे होणारा मोठा अपघात टळला. मात्र, या अगोदर देखील मुंबईत अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. बांधकाम सुरू असताना सुरक्षेची आवश्यकता असलेली दक्षता घेतली जात नाही हे स्पष्ट होत आहे. सांगडा कोसळताना त्याच्या मागे दोन बस होत्या. मात्र सुदैवाने काही क्षणाच्या फरकान मोठा अपघात टळला आहे. मात्र भविष्यात अशा दुर्घटना होऊ नये याची दक्षता मेट्रो प्रशासनाने घेणे आवश्यक असल्याचे नागरिकाचं म्हणणं आहे.\nPrevious articleतानसा तलाव आज ओसंडून वाहू लागला\nNext articleकोकण रेल्वे मधील प्लास्टिक मिश्रित वड्याने दोन वर्षाच्या मुलाची प्रकृती बिघडली\nकोरोनाची तिसरी लाट कदाचित ओमायक्रॉनच्या रुपात, मात्र घाबरण्याचं कारण नाही : आरोग्यमंत्री राजेश टोपे\nसंपकरी कर्मचाऱ्यांवर ‘मेस्मा’ कायद्यान्वये कारवाई होणार; एसटी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांचा इशारा\n‘ओमिक्रॉन’च्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील दर्शनाच्या नियमांमध्ये बदल\nजिल्ह्यात 24 तासात 8 पॉझिटिव्ह\n‘फिल्मी पोलीस आणि खऱ्या पोलिसांमध्ये फरक असतो’ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nसंजय राऊतांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांची मालमत्ता ईडीकडून जप्त\nकसोटी पदार्पणात श्रेयस अय्यरचं अर्धशतक\nराष्ट्रवादीतर्फे गुहागरात मास्क वाटप\nपरमबीर सिंग यांची पुन्हा एकदा हायकोर्टात धाव\nरोहित शर्माच्या ट्विटवर कंगना म्हणाली, ‘हे सर्व क्रिकेटर्स म्हणजे धोबी का...\nजिल्ह्यात आज 5 नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद\nज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे निधन\nभोस्ते शिवसेना विभागप्रमुखपदी युवराज गुजर यांची निवड\nकोकण रेल्वे मधील प्लास्टिक मिश्रित वड्याने दोन वर्षाच्या मुलाची प्रकृती बिघडली\nदुचाकीसह दाम्पत्य कोसळले नदीत\nझाकण उघडे असल्याने महिला पडली गटारात\nMPSC च्या परीक्षा पुढे ढकलण्याची रयतची मागणी\nसचिन वाझे प्रकरणावरून अमृता फडणवीसांचा ठाकरे सरकारला टोला, म्हणाल्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagirikhabardar.com/archives/6028", "date_download": "2021-12-05T08:06:34Z", "digest": "sha1:KPFS777DAS67LT4GAYHF3GLXF5HMQJOE", "length": 8952, "nlines": 124, "source_domain": "ratnagirikhabardar.com", "title": "रत्नागिरी जिल्ह्यातील ४० हजार ४२५ शेतकऱ्यांना कर्जमाफी | रत्नागिरी खबरदार", "raw_content": "\nHome रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यातील ४० हजार ४२५ शेतकऱ्यांना कर्जमाफी\nरत्नागिरी जिल्ह्यातील ४० हजार ४२५ शेतकऱ्यांना कर्जमाफी\nरत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील ४० हजार ४२५ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा थेट लाभ मिळाला आहे. या शेतकऱ्यांना ८९ कोटी २२ लाखांची कर्जमाफी मिळाली आहे. याशिवाय ६ हजार ४२५ शेतकरी वेटींग लिस्टवर असून त्यांचे कर्ज देखील लवकरच माफ होणार आहे. अपुऱ्या पावसाने २०१२ ते २०१६ या कालावधीत खरीप, रब्बी हंगामात शेतकऱ्यांचे नुकसान झाले. शासनाकडून २०१७ मध्ये थकीत कर्जदारांसाठी कर्जमाफी जाहीर करण्यात आली. या योजनेंतर्गत शासनाने दिनांक १ एप्रिल २००९ ते ३० जून २०१६ अखेर थकबाकीदार शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांप��्यंत कर्जमाफी तर ज्या शेतकऱ्यांनी कर्जाची नियमितपणे परतफेड केली त्यांना २५ टक्के किंवा २५ हजार रुपयांचा प्रोत्साहनपर लाभ देण्याचे घोषित केले होते. नियमित कजार्ची परतफेड करणाऱ्या एकूण २२ हजार ४२० शेतकऱ्यांना २३ कोटी ८९ लाखांचा प्रोत्साहनपर लाभ दिला. त्यात जिल्हा बँकेच्या १५ हजार ७३७ शेतकऱ्यांना १० कोटी ४ लाख तर राष्ट्रीयीकृत व व्यापारी बँकेच्या ६ हजार ६८३ शेतकऱ्यांना १कोटी ३८ लाखांचा लाभ मिळाला. शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील एकूण ४० हजार ७६९ शेतकऱ्यांना ८९ कोटी २२ लाख रूपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. जिल्हा बँकेच्या १२ हजार ३०९ शेतकऱ्यांना २३ कोटी ८२ लाख ७८ हजार रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे. राष्ट्रीयीकृत, व्यापारी बँकांचे मिळून अन्य ५ हजार शेतकऱ्यांना ३ कोटी १७ लाख अशा एकुण जिल्ह्यातील एकूण २७ हजार ३९८ शेतकन्यांना ५५ कोटी ५९ लाखांच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला.\nPrevious articleमासळीचे भाव दामदुप्पट\nNext articleरत्नागिरी ते देवरूख लोकल फेऱ्या बंद कधी होणार\nजिल्ह्यात आज 5 नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद\nभोस्ते शिवसेना विभागप्रमुखपदी युवराज गुजर यांची निवड\nसुकिवली प्राथमिक शाळेत मनसेतर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप\nगणशोत्सवासाठी कोकण रेल्वेने २१० जादा गाड्यांचे केले नियोजन\nशहरातील खोदलेल्या रस्त्यांची दुरुस्ती न झाल्यास आंदोलन\nकोरोना लसीकरणासाठी केंद्राकडून नवी गाइडलाइन जारी; डोस वाया घालवणाऱ्या राज्यांना बसणार...\nकोल्हापुरात आणखी 31 कोरोनाबाधीत\nराज्यात कोरोनाच्या 5537 नवीन रुग्णांचे निदान\nआजच्या जिल्हा नियोजन बैठकीत मिऱ्या बंधाऱ्याबाबत निर्णय : ना उदय सामंत\nलसीकरणासाठी रस्त्यावर उतरायचे का \nजिल्ह्यात आज 5 नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद\nज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे निधन\nभोस्ते शिवसेना विभागप्रमुखपदी युवराज गुजर यांची निवड\nकोकण रेल्वे मधील प्लास्टिक मिश्रित वड्याने दोन वर्षाच्या मुलाची प्रकृती बिघडली\nदुचाकीसह दाम्पत्य कोसळले नदीत\nझाकण उघडे असल्याने महिला पडली गटारात\nजिल्हा बँकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.thosprahar.com/fasting-from-the-28th-for-the-questions-of-the-workers-of-the-state-transport-corporation-3/", "date_download": "2021-12-05T07:35:24Z", "digest": "sha1:UM33BBYWEOQ3U7DIUBVMQELIMEL57GTX", "length": 10137, "nlines": 106, "source_domain": "www.thosprahar.com", "title": "राज्य परिवहन महामंडळातील कामगारांच्या प्रश्नांसाठी 28 पासून उपोषण..संयुक्त कृती समितीचा इशारा - ThosPrahar News | Thos Nirbhid Marathi Batmya", "raw_content": "\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nवस्त्रहरणाच्या सीन शूटिंग नंतर ढसाढसा रडली द्रौपदी..पहा काय होत कारण..\nघाबरू नका हे आहेत उपाय आणि उपचार..\nअमळनेर: दामिनी पथकाचे मुंदडा विद्यालयात समुपदेशन..सर्व शाळांना देणार भेट..\nअमळनेर: एकतास येथे पिक नियोजनाची जलमिञांची गावसभा संपन्न..\nअमळनेर: सोनू भटू चौधरी यांची जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी व अंमळनेर तालुकाध्यक्ष छोटू रमेश चौधरी यांची निवड..\nमुख्यपेज/Amalner/राज्य परिवहन महामंडळातील कामगारांच्या प्रश्नांसाठी 28 पासून उपोषण..संयुक्त कृती समितीचा इशारा\nराज्य परिवहन महामंडळातील कामगारांच्या प्रश्नांसाठी 28 पासून उपोषण..संयुक्त कृती समितीचा इशारा\nराज्य परिवहन महामंडळातील कामगारांच्या प्रश्नांसाठी 28 पासून उपोषण..\nअमळनेर येथील राज्य परिवहन महा मंडळातील कर्मचाऱ्यांच्या आर्थिक प्रश्नांसंदर्भात दि 27 ऑक्टोबर 2021 रोजी उपोषणाला बसण्याचा इशारा देण्यात आला आहे.संयुक्त कृती समितीने या आधी मुंबई मुख्य कार्यालय आणि विभागीय कार्यालयात उपोषण केले असून दि 28 ऑक्टोबर रोजी सदरील प्रश्न मार्गी न लागल्यास संयुक्त कृती समिती अमळनेर येथील आगारात उपोषणास बसणार आहे.या संदर्भातील पत्रे व्यवस्थापक बस आगार, तसेच अमळनेर पोलीस ठाण्यात देण्यात आले आहे. सदर निवेदनावर संयुक्त कृती समितीचे सर्व पदाधिकारी, अध्यक्ष एस टी कामगार संघटना, अध्यक्ष,महाराष्ट्र एस टी कामगार सेना, अध्यक्ष इंटक तसेच वरील सर्व संघटनांचे पदाधिकारी यांच्या सह्या आहेत.\nअमळनेर: दामिनी पथकाचे मुंदडा विद्यालयात समुपदेशन..सर्व शाळांना देणार भेट..\nअमळनेर: एकतास येथे पिक नियोजनाची जलमिञांची गावसभा संपन्न..\nअमळनेर: सोनू भटू चौधरी यांची जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी व अंमळनेर तालुका��्यक्ष छोटू रमेश चौधरी यांची निवड..\nअमळनेर: सांगा कधी कळणार तुम्हाला व्याधी लागल्या आमच्या आयुष्याला..\nअमळनेर: सांगा कधी कळणार तुम्हाला व्याधी लागल्या आमच्या आयुष्याला..\nअमळनेर:अजून दोन तरुणी नेल्या पळऊन..\nठोसप्रहार न्यूज अँप डाउनलोड करा\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nअमळनेर : माईंड पार्लर मधील फलक, लोकांच्या चर्चेला उधाण…\nशशी थरूर यांचा 6 महिला खासदारांसोबत सेल्फी व्हायरल… कप्शनमुळे वादात..मागितली माफी…\nधक्कादायक: भाऊ झाला वैरी..अल्पवयीन बहिणीवरच केला भावांनी सतत बलात्कार..अल्पवयीन बहिणीवरच केला भावांनी सतत बलात्कार..गरोदर राहिल्यानंतर घटना उघडकीस..\nमहत्वाचे..पुरुषांच्या दाढी मुळे महिलांना जावे लागत आहे “या”आजाराला सामोरे..\nअमळनेर:अजून दोन तरुणी नेल्या पळऊन..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://mr.smartroofglobal.com/news/", "date_download": "2021-12-05T07:39:47Z", "digest": "sha1:2LCX2E25D7NFZVIK4QTRSZUONUWPHAAE", "length": 16296, "nlines": 183, "source_domain": "mr.smartroofglobal.com", "title": "बातमी - फोशन स्मार्टरूफ इंटरनेशनल कंपनी, लि.", "raw_content": "\nपीव्हीसी छप्पर: आपल्याला काय माहित असले पाहिजे\nआज बाजारात छतावरील सर्व प्रकारच्या नवीन प्रकारांपैकी पीव्हीसी छप्पर हे सर्वात कमी समजले आहे. पीव्हीसी बहुतेकदा प्लंबिंग पाईप्स म्हणून मानले जाते, परंतु हे बहुमुखी प्लास्टिक देखील काही प्रकारचे छत जसे की कंझर्व्हेटरीज आणि सपाट छप्परांवर खूप प्रभाव पाडण्यासाठी वापरला जाऊ शकतो. निवासी ...\nपीव्हीसी छप्��र: ते काय आहे आणि त्याचे फायदे काय आहेत\nजेव्हा व्यावसायिक छप्पर घालण्याची वेळ येते तेव्हा मालमत्ता मालक असंख्य प्रकारचे पडदा निवडू शकतात. मालमत्ता मालक विचार करू शकतात अशा छप्परांच्या छप्परांपैकी एक म्हणजे पीव्हीसी छप्पर किंवा पॉलीविनाइल क्लोराईड, एकल-प्लाय छप्पर समाधान जे सपाट किंवा कमी-उतार आहे. एकॉर्डि ...\nकोविड -१ act इम्पेक्ट ysisनालिसिस-ग्लोबल कोरेगेटेड मेटल शीट इंडस्ट्री मार्केट रिसर्च रिपोर्ट उत्कृष्ट ग्रोथ, क्षेत्र आणि प्रमुख खेळाडू, प्रकार, अनुप्रयोग, ट्रेंड Analनालिसिस २०२26\n“कोरीगेटेड मेटल शीट मार्केट” विहंगावलोकन व्याप्ती आणि व्याख्या, मुख्य निष्कर्ष, ग्रोथ ड्रायव्हर्स आणि विविध गतिशीलता प्रदान करण्यात मदत करते. पन्हळी धातूची पत्रक बाजार २०२० मधील एक्सएक्सएक्स दशलक्ष डॉलर्सवरून २०२ in मध्ये एक्सएक्सएक्स दशलक्ष डॉलर्सपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे, ज्यात वार्षिक वाढीचा दर एक्स ...\nकोरेगेटेड मेटल शीट मार्केट रिपोर्ट २०१-20-२०१ Global ग्लोबल इंडस्ट्री ysisनालिसिस, ट्रेंड, मार्केट साईज आणि अंदाज\n२०२ar ते २०२. पर्यंत जागतिक बाजारातील धातूच्या शीट बाजाराच्या उद्योग विश्लेषणावर व अंदाजासंदर्भात अपमार्केटरिशर्च नवीनतम अहवाल प्रदान करतो. अहवालात महत्त्वाचे अंतर्दृष्टी देण्यात आले असून ग्राहकांना तपशीलवार अहवालाद्वारे स्पर्धात्मक फायदा प्रदान करते. हा नवीनतम अहवाल आहे आणि व्या ...\nदगड-लेपित पोलाद छप्पर घालणे\nअहवालात उत्पादक, विभाग, प्रकार आणि अनुप्रयोग (डेटा स्थिती 2019 आणि 2025 चा अंदाज) द्वारे खंडित ग्लोबल स्टोन-लेपित स्टीलच्या छतावरील बाजारपेठेचा आकार (मूल्य, उत्पादन आणि उपभोग) सादर केले गेले आहे. या अभ्यासामध्ये बाजाराची स्थिती, बाजाराचा वाटा, वाढीचा दर, भविष्यातील ट्रेन्ड, मार्च ... यांचे विश्लेषण देखील करण्यात आले.\nभविष्यातील बांधकामांचा ट्रेंड: मेटल छप्पर\nपरिचय: विस्तृत विविधता आणि दीर्घ सेवा आयुष्यामुळे धातूचे छप्पर अधिकाधिक लोकप्रिय होत आहे. सहयोगी स्कॉट गिबसनने धातूच्या छप्परांसाठी, मटेरियलपासून स्थापनेच्या तपशीलांपर्यंतचे सर्व भिन्न पर्याय शोधून काढले. या लेखात धातूच्या छप्परांच्या रेटिंग स्टँडचे वर्णन समाविष्ट आहे ...\nगॅल्वनाइज्ड स्टील स्ट्रँड मार्केटमध्ये २०२ for मधील प्रमुख देश / प्रदेश डेटा, व्यवसाय व���ढ, बाजार आकार, एसडब्ल्यूओटी विश्लेषण, व्यवसाय संधी, अनुप्रयोग, ट्रेंड आणि अंदाज यांचा समावेश आहे.\nमुख्यपृष्ठ / गॅल्वनाइज्ड स्टील स्ट्रँड वायर वायर मार्केटमध्ये 2024 पर्यंतचे प्रमुख देश / प्रदेश डेटा, व्यवसायाची वाढ, बाजाराचा आकार, एसडब्ल्यूओटी विश्लेषण, व्यवसाय संधी, अनुप्रयोग, ट्रेंड आणि अंदाज यांचा समावेश आहे 2020-2024 \"गॅल्वनाइज्ड स्टील स्ट्रँड वायर मार्केट\" अहवालात मार्केट शेअर, सीएजीआर, नवीन ...\nकोविड -१ Ep साथीच्या दरम्यान आणि नंतर मेटल छप्परांचे महत्त्व\nसप्टेंबर 7, 2020, न्यूयॉर्क (ग्लोबल न्यूज) -रपोर्टलिंकर डॉट कॉमने “ग्लोबल रूफिंग इंडस्ट्री” अहवाल जाहीर केला. कोविड -१ p (साथीचा रोग) सर्व देशभर (किंवा खंडभर) असलेला बांधकाम प्रकल्प पूर्ण करणे अशक्य करते आणि मोठ्या प्रमाणात प्रकल्पांना थांबविण्यात आले आहे. तात्पुरते पुनर्वसन आदेश, ...\nएस्बेस्टोस छतावरील फरशा का पुसून स्वच्छ करू नयेत (स्वच्छतेबद्दल एस्बेस्टोस छप्पर टाईलचे नुकसान)\nएस्बेस्टोसच्या संपर्कात कोणतेही निर्बंध नाहीत. हे जवळजवळ कोठेही घडू शकते, मुख्यत: दशकांपासून सर्वत्र एस्बेस्टोसच्या वापरामुळे. आपले घरदेखील (होय, आपले घर) या प्राणघातक पदार्थाने परिपूर्ण असेल. छतावरील फरशा साफ करण्याचे सोपे काम सुरक्षित वाटते. तथापि, हे आपल्यास ...\nडामर शिंगल रूफिंगचे कॉन्स\nआपल्या घरासाठी डांबर शिंगल छप्पर वापरण्यामध्ये खालील काही कमतरता आहेतः डांबर शिंगल्स पवन उन्नतीसाठी अधिक असुरक्षित असतात - जोरदार वारामुळे डांबरी शिंगल्सची स्वस्त आवृत्ती अधिक असुरक्षित असू शकते, ज्यामुळे त्यांना टी होऊ शकते. ..\nस्वत: ची कॅटरिंग इमारतींचे धातूचे छप्पर डिझाइन एक्सप्लोर करा\nही साइट इनफॉर्मेशन पीएलसीच्या मालकीची एक किंवा अधिक कंपन्यांद्वारे चालविली जाते आणि सर्व कॉपीराइट त्यांच्या मालकीचे आहेत. इनफॉर्मेशन पीएलसीचे नोंदणीकृत कार्यालय 5 हॉविक प्लेस, लंडन एसडब्ल्यू 1 पी 1 डब्ल्यूजी आहे. इंग्लंड आणि वेल्समध्ये नोंदणीकृत. संख्या 8860726. मेटल छप्पर प्रणाली व्ही साठी स्वयं-संग्रहण इमारती डिझाइनमध्ये लोकप्रिय आहेत ...\nअमेरिकेत धातूच्या छप्परांचा बराच इतिहास आहे, परंतु २० वर्षांपूर्वीपर्यंत रहिवासी बांधकामात तो थोडासा खेळाडू होता, रीफूफिंग मार्केटमध्ये फक्त 6.6% वाटा होता. तेव्हापासून ही संख्या साधारण���णे चौपट झाली आहे, असे एका उद्योग व्यापार गटाच्या मते. काय झालं मेटल छप्पर आता उपलब्ध आहे ...\n123 पुढील> >> पृष्ठ 1/3\nकक्ष एच, 30० / एफ, फोशन डेव्हलपमेंट बिल्डिंग, क्र .१,, ईस्ट हुआ युआनार्ड, फोशन, गुआंग्डोंग, चीन\n© कॉपीराइट - 2010-2019: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://anandghare2.wordpress.com/2012/10/29/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%AB%E0%A4%B0-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A5%A9-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88/", "date_download": "2021-12-05T09:01:47Z", "digest": "sha1:TF7CI7BG2DVOCPRAMWUT6BYBH6DKWSD6", "length": 19490, "nlines": 125, "source_domain": "anandghare2.wordpress.com", "title": "अमेरिकेची सफर – भाग ३ – मुंबईहून प्रयाण | निवडक आनंदघन", "raw_content": "\nआजीचे घड्याळ (कालगणना) (3)\nकला आणि कलाकार (6)\nराणीचे शहर लंडन (6)\nबोलू ऐसे बोल (11)\nविज्ञान आणि तंत्रज्ञान (86)\nचीन चिनी चायनीज (5)\nसाहित्य आणि साहित्यिक (20)\nविठ्ठला तू वेडा कुंभार (6)\nअमेरिकेची सफर – भाग ३ – मुंबईहून प्रयाण\nमुंबईहून नेवार्कला जाणा-या आमच्या विमानात जवळ जवळ तीनशे प्रवाशांची व्यवस्था असावी. त्यातल्या बहुतेक सर्व जागा भरल्या होत्या. तुरळक दोन चार आसने रिक्त असलीच तरी मी जिथे बसलो होतो तिथून ती माझ्या नजरेला पडली नाहीत. अमेरिकेला जाणारे ते एका अमेरिकन कंपनीचे विमान असले तरी त्यातले बहुसंख्य प्रवासी मात्र भारतीयच होते. त्यात बरीच मराठी माणसेही दिसत होती. प्रवाशांच्या नांवाची यादी घेऊन मी कांही त्यातली मोजदाद वगैरे केली नाही, पण डोळे आणि कान उघडे ठेवून इकडे तिकडे लक्ष दिले तर थोडा फार अंदाज येतो. त्यानुसार मी यापूर्वी केलेल्या प्रवासांच्या मानाने मला या दोन्हींचे प्रमाण या वेळी जास्त दिसले. कामकाजानिमित्य आणि पर्यटनासाठी भारतात ये जा करणा-या अमेरिकनांपेक्षा तिकडे जाणा-या येणा-या भारतीयांचे प्रमाण आता खूप जास्त झाले आहे हे पाहून मनाला बरे वाटले.\nआजकाल परदेशाला जाणा-या सगळ्याच विमानात प्रत्येक प्रवाशाच्या समोर एक स्क्रीन असतो, या विमानातसुध्दा तसा तो होता आणि हाताला विश्रांती द्यायच्या दांडीवर (हँडरेस्टवर) एक रिमोट खोचून ठेवला होता. त्यावर ए पासून झी (अमेरिकेतला झेड) पर्यंत सारी मुळाक्षरे आणि १ ते ९ व ० पर्यंत आंकडे असलेला कीबोर्ड सुध्दा होता, पण त्यावरचे कोणतेच बटन दाबून त्या काळ्या स्क्रीनवर उजेड न पडल्यामुळे मी त्याला पुन्हा जागच्या जागी ��ेवून दिले. थोड्या वेळानंतर आजूबाजूच्या प्रवाशांच्या स्क्रीन्समध्ये चैतन्य आलेले दिसल्यानंतर मीही कुठलीशी कळ दाबून माझ्या स्क्रीनला प्रकाशमान केले. आपत्कालीन परिस्थितीत काय काय करावे याच्या सूचना त्यावर त्या वेळी दिल्या जात होत्या. केबिनमधला हवेचा दाब कमी झाला, विमान पाण्यावर उतरले किंवा त्याला जमीनीवरच पण अकस्मात उतरावे लागले तर प्रवाशांनी काय काय करायचे याचा पाढा वाचला जात होता. या प्रकारच्या सूचना मी यापूर्वी शेकडो वेळा ऐकलेल्या असल्यामुळे त्याची सुरुवात चुकली तरी त्याने फारसे कांही बिघडले नाही.\nमाझ्या पहिल्या विमानप्रवासात “मे आय हॅव युवर अटेन्शन प्लीज” हे शब्द ऐकताच मी लगेच एकाग्र चित्ताने त्या हवाई सुंदरीच्या सांगण्याकडे लक्ष दिले होते आणि त्या आणीबाणीच्या सूचना ऐकून तिला मनातल्या मनात “जरा शुभ बोल ना गं नारी” असे म्हंटले होते. त्या सूचनेत सांगितल्याप्रमाणे आसनासमोरच्या खणात ठेवलेले ‘माहिती पत्रक’ काढून ते ‘काळजीपूर्वक’ वाचायचा प्रयत्न केला, पण त्यात कांहीच लिहिलेले नव्हते, नुसती चित्रेच होती. त्या चित्रांचा मला पूर्ण बोध झालाच आहे अशी खात्री मला तरी आजतागायत कधी देता आली नाही. आपत्कालीन परिस्थितीत उघडायच्या विमानाच्या दरवाजाच्या जवळ बसलेल्या प्रवाशांनी तो कसा उघडायचा हे नीट समजून घ्यावे, न पेक्षा आपले आसन बदलून घ्यावे असेही सांगितले जाते, पण कोणीही या कारणासाठी आपले आसन बदलल्याचे मला कधीही दिसले नाही. त्या दरवाजाच्या बाजूला बसलेल्या प्रवाशाकडून तो दरवाजा उघडण्याचे प्रात्यक्षिक परीक्षा करवून घ्यावे आणि त्यात उत्तीर्ण होणा-याला विमानाच्या प्रवासाचे भाडे बक्षिस म्हणून द्यायला हरकत नाही असे मला वाटते. मात्र “मरता क्या नही करता ” या उक्तीनुसार त्या जागेवर बसलेला एकादा मरतुकडा माणूससुध्दा आणीबाणीच्या प्रसंगी जोर लावून तो अवजड दरवाजा उघडून देईल असा विमान कंपनीतल्या लोकांचा विश्वास असावा. पण माझा असा विश्वास नसल्यामुळे विमान रनवेवर धांवायला लागताच मी आपला मनातल्या मनात “आपदाम् अपहर्तारो दातारो सर्व संपदाम् ” हा रामरक्षेतला श्लोक म्हणू लागतो.\nसेफटी इन्स्ट्रक्शन्स संपल्यानंतर स्क्रीनवर जगाचा नकाशा दाखवून त्यात आपले विमान कुठपर्यंत आले आहे ते दाखवणे सुरू झाले. संगणक हाताशी असल्यामुळे त्या चित्राच्या सोबतीला माहितीचा भडिमार सुरू होता. विमानाचा सध्याचा वेग, त्याने जमीनीच्या वर गांठलेली उंची, बाहेरच्या हवेचे तपमान, मुंबईहून निघाल्यापासून आतापर्यंत कापलेले अंतर, नेवार्कला पोचण्यासाठी उरलेले अंतर, ते कापण्यासाठी लागणारा वेळ, मुक्कामाला किती वाजता पोहोचण्याची शक्यता, आता तिथे किती वाजले असतील, इत्यादी इत्यादी भरमसाठ आंकडेवारी एकामागोमाग दाखवत होते. आपल्या प्रवासाबद्दल कोठलाही प्रश्न कोणाच्या मनात आला की लगेच त्याचे उत्तर हजर पण हे सतत किती वेळ पाहणार पण हे सतत किती वेळ पाहणार मनोरंजनासाठी अनेक भाषांमधले अनेक चित्रपट पाहण्याची व्यवस्था होती, वेगवेगळे संगीत ऐकण्याची सोय होती, तसेच अनेक प्रकारचे खेळ खेळता येत होते. यातली निवड करण्यासाठी टचस्क्रीन तंत्राचा उपयोग करणे थोड्या सरावानंतर जमायला लागले. त्यानंतर अधून मधून डुलक्या घेत हिंदी नाहीतर इंग्रजी चित्रपट पहात, केंव्हा गाणे ऐकत आणि दोन्हीचा कंटाळा आला तर सुडोकूसारखे एकादे कोडे सोडवत वेळ काढायचे अनेक उपाय तर समजले. त्याशिवाय वाचण्यासाठी, किंवा त्यातली चित्रे आणि जाहिराती पाहण्यायाठी गुळगुळित पृष्ठांचे मॅगझीन होतेच.\nFiled under: अमेरिका, प्रवासवर्णन |\n« वृक्षांची रंगसंगती अमेरिकेची सफर – भाग ४ – विमानातल्या गंमती »\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nगुणवत्ता, दर्जा, स्तर, प्रत …… आणि क्वालिटी\nयंत्रे तयार करणारी यंत्रे नोव्हेंबर 11, 2021\nशाश्वत ऊर्जा ऑक्टोबर 20, 2021\nवातावरणामधील हवेचा दाब ऑक्टोबर 7, 2021\nतेथे कर माझे जुळती – भाग १९ – माझ्या आत्या सप्टेंबर 27, 2021\nओझोन आणि हीलियम सप्टेंबर 16, 2021\nप्लॅस्टिक – ब्रह्मराक्षस की बागुलबोवा \nगॅलीलिओ आणि विज्ञान (सायन्स) ऑगस्ट 10, 2021\nकोपरनिकसचे संशोधन – सूर्यमालिका जुलै 29, 2021\nजुगाड पुराण जुलै 22, 2021\nएक धामधुमीचा दिवस (११ जुलै २००६) जुलै 11, 2021\nप्राचीन काळातील भारताची विज्ञानामधील प्रगति जून 29, 2021\nपरतलो मातृभूमीला मे 31, 2021\nइंद्र देवा रे देवा …. मे 25, 2021\nभगवान श्रीपरशुराम मे 14, 2021\nशून्याचा शोध मे 10, 2021\nपुण्याचा स्वाइनफ्ल्यू २००९ एप्रिल 14, 2021\nसिंहगड आणि मी एप्रिल 8, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.popxo.com/article/home-remedies-for-cholesterol-in-marathi/", "date_download": "2021-12-05T07:27:58Z", "digest": "sha1:QTQSQO4CFDSIKN6EU5F6RTO6PHJLJL42", "length": 30085, "nlines": 76, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी घरगुती उपाय - Cholesterol Kami Karnyache Upay | POPxo Marathi", "raw_content": "\nकोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी घरगुती उपाय (Home Remedies For Cholesterol)\nकोलेस्टेरॉल वाढण्याची कारणे कोलेस्ट्रॉलची लक्षणे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी घरगुती उपाय\nकोलेस्ट्रॉल वाढले असेल अथवा कॉलेस्टेरॉल वाढू देऊ नकोस असे अनेकदा आपल्या कानावर येत असते. पण कोलेस्ट्रॉल म्हणजे काय (what is cholesterol) आणि कोलेस्टेरॉल वाढण्याची कारणे काय आहेत याबाबत तुम्हाला माहीत आहे का आपल्या शरीरातील नर्व्हेस सिस्टिमचे सुरक्षा कवच आणि हार्मोन्स निर्माण करण्यामध्ये याची महत्त्वाची भूमिका असते. रक्तामध्ये चरबी मिक्स होते तेव्हा कोलेस्ट्रॉल तयार होते. आपल्या शरीरामध्ये दोन स्वरूपाचे कोलेस्टेरॉल असते. एचडीएल (हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन – चांगले कोलेस्टेरॉल) आणि एक एलडीएल (लो डेन्सिटी लिपोप्रोटीन, वाईट कोलेस्टेरॉल). शरीरासाठी चांगले कोलेस्टेरॉल फायदेशीर ठरते. हे अत्यंत हलके असते आणि आपल्या रक्तातील साठलेली चरबी वाहून नेण्यास मदत करते. मात्र वाईट कोलेस्टेरॉल हे शरीराला नक्कीच हानिकारक ठरते. यामुळे हृदयविकाराचा झटका, उच्च रक्तदाब आणि लठ्ठपणा यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. कोणत्याही व्यक्तीच्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण हे एचडीएल 60 मिलीग्रॅमपेक्षा अधिक आणि एलडीएल हे 100 मिलीग्रॅमपेक्षा कमी असायला हवे. या लेखातून आपण कोलेस्टेरॉलची लक्षणे (cholesterol symptoms in marathi), कोलेस्टेरॉल वाढण्याची कारणे आणि कोलेस्ट्रॉल कसे कमी करावे (how to reduce cholesterol in marathi) याचे घरगुती उपाय (cholesterol kami karnyache upay) जाणून घेणार आहोत.\nकोलेस्टेरॉल वाढण्याची कारणे (Cause Of Cholesterol In Marathi)\nकोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी घरगुती उपाय (Cholesterol Kami Karnyache Upay)\nकोलेस्टेरॉल वाढण्याची कारणे (Cause Of Cholesterol In Marathi)\nकोलेस्ट्रॉल वाढण्याची कारणे जेव्हा आपण शोधू लागतो तेव्हा समजते की, असंतुलित आहार आणि चुकीची दिनचर्या हे मुख्य कारण आहे. कोलेस्टेरॉल वाढण्याची कारणे नक्की काय आहेत ते आधी जाणून घेऊया –\nअसंतुलित आहार – शरीरातीर संपूर्ण चरबीचा वापर शरीरामध्ये होऊ लागला तर कोलेस्ट्रॉल निर्माण होऊ लागते. ज्या आहारामध्ये जास्त चरबी असते त्यामुळे शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल अधिक प्रमाणात निर्माण होते. तुम्ही जर कोलेस्टेरॉल कमी करण्यसाठी घरगुती उपाय (cholesterol kami karnyache upay) शोधत असाल तर तुम्ही सर्वात पहिले लाल मांस, बटर, पनीर, केक, तूप असे अधिक चरबीयुक्त पदार्थ खाणे कमी करायला हवे. सध्याच्या आयुष्यात अनेकांच्या जेवणाची वेळ योग्य राहिलेली नाही. तसंच योग्य आहारही घेतला जात नाही. असंतुलित आहारामुळेच कोलेस्ट्रॉल वाढीला लागते.\nआनुवंशिक कारण – तुमच्या कुटुंबात जर कोणाला उच्च कोलेस्टेरॉलचा त्रास असेल तर तुम्हाला नक्कीच तुमच्या प्रकृतीबाबत चिंता करावी लागेल. कारण हा एक आनुवंशिक आजार आहे. कोलेस्ट्रॉलमुळे वेळेआधी ब्लॉकेज आणि स्ट्रोकचा धोका संभवू शकतो. त्यामुळे घरात कोणालाही हा आजार असेल तर तुम्ही तुमच्या प्रकृतीकडे लक्ष द्यायला हवे.\nतणाव – आजकालच्या कामामध्ये आणि आयुष्यात प्रत्येकालाच तणाव असतो. तणावापासून सुटका मिळविण्यासाठी अनेक जण सिगारेट स्मोकिंग अर्थात धुम्रपान करणे, दारूचे सेवन आणि फास्टफूड खाणे याकडे अधिक कल दिसून येतो. पण यामुळे तणाव कमी होत नाही तर तणावासह तुमच्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण अधिक वाढीला लागलेले दिसून येते.\nदारूचे सेवन – दारूचे अधिक सेवन हे लिव्हर अर्थात यकृत आणि हृदयाच्या मांसपेशींना अधिक नुकसान पोहचवते आणि उच्च रक्तदाबाचे कारण ठरते आणि यामुळे शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलचेही प्रमाण अधिक वाढून शरीराला हानी पोहचते.\nयाचप्रमाणे मधुमेह आणि हायपोथारॉईड अशा आजारांमुळेही शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉलचा स्तर वाढताना दिसून येतो. त्यामुळे तुम्ही नियमित आपल्या शरीराची तपासणी अर्थात हेल्थ चेकअप करत राहायला हवे.\nशरीरामध्ये कोलेस्ट्रॉल वाढले आहे हे नक्की कसे समजावे असा प्रश्न आपल्याला नक्कीच मनात येतो. तर कोलेस्ट्रॉल वाढले आहे हे समजून घेण्याची काही विशिष्ट लक्षणे आहेत. कोलेस्ट्रॉलची लक्षणे (cholesterol symptoms in marathi) घेऊया जाणून.\nडोक्यात सतत दुखणे – तुम्हाला सतत डोकेदुखीचा त्रास होत असेल आणि त्याशिवाय डोकं सतत हलके भासत असेल तर तुम्ही वेळीच सावध व्हा. कारण तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉल वाढण्याणे हे लक्षण आहे. वास्तविक कोलेस्ट्रॉलमुळे डोक्यातील नसांना योग्यरित्या रक्ताचा पुरवठा होत नाही, त्यामुळे ही समस्या निर्माण होते. त्यामुळेच डोकेदुखी आणि चक्कर येणे अथवा संवेदना निघून जाणे अशा समस्या निर्माण होताना दिसतात.\nश्वासाचा त्रास – तुम्हाला जरासे काम केल्याने ��थवा मेहनत केल्यानंतर लगेच श्वासाचा त्रास होत असे तर तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढले आहे याचे हे संकेत आहेत. श्वास फुलल्याने थकवा येत असेल तर तुम्ही योग्यवेळीच तुमचे कोलेस्टेरॉल तपासून घ्यावे. तसंच काही वेळा कोणतेही काम न करतादेखील थकवा येत असेल तर कोलेस्ट्रॉल वाढल्याचे हे लक्षण आहे. लठ्ठपणा असणाऱ्या व्यक्तींना या समस्येला अधिक सामोरे जावे लागते.\nलठ्ठपणा – तुमची जाडी अचानक वाढू लागल्याचे तुम्हाला जर जाणवत असेल तर हे कोलेस्ट्रॉल शरीरात वाढत असल्याचे संकेत आहेत. याशिवाय तुम्हाला पोटात जडपण सतत जाणवत असेल आणि नेहमीपेक्षा जास्त घाम येऊन सतत गरम होत असेल तर तुम्ही वेळीच तुमचे कोलेस्ट्रॉल तपासून घ्यायला हवे.\nसतत बेचैन वाटणे – कोलेस्ट्रॉल वाढल्याने सर्वात जास्त हृदयावर ताण येतो आणि हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. तुम्हाला सतत बेचैनी जाणवत असेल तर तर कोलेस्टेरॉल वाढल्याचे हे लक्षण आहे. या दरम्यान तुमच्या हृदयाचे ठोके विनाकारण वाढतात. याकडे दुर्लक्ष करणे मात्र तुम्हाला महागात पडू शकते. त्यामुळे अशी लक्षणे दिसत असतील तर तुम्ही वेळीच डॉक्टरांना भेट द्या. तसंच डोळ्यांखाली आणि मानेवर लहान लहान पुळ्या येणे अथवा त्वचा निघणे हीदेखील कोलेस्टेरॉल वाढण्याची लक्षणे (cholesterol symptoms in marathi) आहेत.\nकोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी घरगुती उपाय (Cholesterol Kami Karnyache Upay)\nकोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी घरगुती उपाय (cholesterol kami karnyache upay) नक्कीच करता येतात. त्यासाठी सतत बाहेरची औषधे खाण्याची गरज नाही. घरच्या घरी कोलेस्ट्रॉल कसे कमी करायचे (how to reduce cholesterol in marathi) ते जाणून घेऊया.\nअक्रोड हे एनर्जीचे भांडार आहे. रोज तुम्ही चार अक्रोड खाल्ले तरी आपल्या शरीरामध्ये उर्जा टिकून राहाते. यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, ओमेगा – 3, फायबर, कॉपर आणि फॉस्फोरससारखे अनेक पोषक तत्व आहेत. रोज सकाळी तुम्ही चार अक्रोड खाल्ल्यास, रक्तवाहिन्यांमध्ये साठलेले कोलेस्ट्रॉल वितळते आणि तुमच्या शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल पुन्हा यकृतापर्यंत पाठविण्यास फायदेशीर ठरते. त्यामुळे तुम्हाला कोलेस्ट्रॉलचा त्रास असेल तर तुम्ही रोज किमान 4 अक्रोडचे सकाळी सेवन करावे.\nकोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी लसणीचा चांगला फायदा मिळतो. लसणीमध्ये असे काही एंजाईम्स आढळतात जे एलडीएल कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करतात. वैज्ञानिकांद्वारे शोधण्यात आल्यानुसार लसणीचे नियमित सेवन केल्याने एलडीएल कोलेस्ट्रॉलचा स्तर 9 ते 15 टक्के घटण्यास मदत मिळते. याशिवाय लसणीचे सेवन रक्तदाबदेखील नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. तुम्ही कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी घरगुती उपाय शोधत असाल तर रोज दिवसातून एक वेळ लसणीच्या किमान दोन पाकळ्या खा. यामुळे तुम्हाला फायदाच मिळेल.\nओट्समध्ये असणारे बीटा ग्लुकॉन नावाचे चिकट तत्व हे आपल्या आतड्यांची स्वच्छता ठेऊन बद्धकोष्ठतेची समस्या दूर करते. यामुळे शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल टिकून राहत नाही. एका अभ्यासात सांगतलेल्यानुसार, जर तीन महिने तुम्ही नियमित स्वरूपात ओट्सचे सेवन केले तर कोलेस्ट्रॉलची पातळी ही 5% टक्के कमी होण्यास मदत मिळते.\nसोयाबीन्स, डाळ आणि मोड आलेले कडधान्य हे रक्तातील असणारे एलडीएल कोलेस्ट्रॉल बाहेर काढण्यासाठी लिव्हरची मदत करते. त्यामुळे तुम्ही आहारामध्ये सोयाबीन्सचा वापर करून घ्यायला हवा. तसंच सोयाबीन्स हे चांगले कोलेस्ट्रॉल वाढविण्यासाठीही फायदेशीर ठरते. त्यामुळे किमान आठवड्यातून एकदा तरी सोयाबीन्सचा आहारात समावेश करून घ्या.\nलिंबासहित सर्व आंबट फळांमध्ये फायबर आढळतात, जे शरीरात वाईट कोलेस्ट्रॉल रक्तप्रवाहत मिक्स होण्यापासून थांबवतात. या फळांमधील आढळणारे विटामिन सी हे रक्तवाहिन्यांची अधिक स्वच्छता करण्यास मदत करते. त्यामुळे वाईट कोलेस्ट्रॉल हे पचनतंत्राच्या सहाय्याने शरीराच्या बाहेर निघून जाण्यास मदत मिळते. आंबट फळांमध्ये आढळणारे एंजाइम्स हे मेटाबॉलिजम प्रक्रिया वाढवून वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करतात.\nऑलिव्ह ऑईल (Olive Oil)\nऑलिव्ह ऑईलमध्ये असणाऱ्या अनसॅच्युरेटेड फॅटमुळे कोलेस्टेरॉलची पातळी स्थिर राखण्यास मदत मिळते. यामुळे हृदयरोगाचा धोकाही कमी होतो. तसंच उच्च रक्तदाब आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासही याचा फायदा मिळतो. एका तपासत सिद्ध झाल्यानुसार, तुम्ही जर आठवड्यातील सहा दिवस ऑलिव्ह ऑईलमध्ये तयार करण्यात आलेले जेवण खाल्ले तर यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी 8% कमी होण्यास मदत मिळते. तुम्हाला शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढत असल्याची लक्षणे (cholesterol symptoms in marathi) जाणवली तरी तुम्ही योग्य प्रमाणात ऑलिव्ह ऑईलचे सेवन सुरू करा.\nआळशीचे शरीराला अनेक फायदे होता��. आळशीचे बी हे वाढते कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी अत्यंत लाभदायक ठरते. तुम्हीदेखील नियमित आळशीचे सेवन करायला हवे. तुम्हाला अख्खी आळशी खाणे जमणार नसेल तर तुम्ही आळशीची पावडर तयार करून घ्या आणि रोज ताकामध्ये एक चमचा मिक्स करून तुम्ही हे ताक प्या. तुम्ही कोणत्याही भाजीतदेखील आळशीचा वापर करू शकता. याचा तुम्हाला फायदाच होतो. सर्वात सोपे म्हणजे बडिशेप आणि आळशी भाजून एका डबीत भरून ठेवणे आणि जेवण झाल्यानंतर अर्धा चमचा रोज खाणे. यामुळे तुमच्या रक्तातील कोलेस्ट्रॉलचा स्तर नियंत्रित करण्यास मदत मिळते.\nरोज सकाळी रिकाम्या पोटी एक चमचा आवळ्याचा रस (Amla Juice) आणि कोरफडचा रस (Aloe vera juice) एकत्र मिक्स करून नियमित सेवन करा. याचे सेवन केल्याचे तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत मिळते. आवळ्याच्या रसातील विटामिन सी आणि सायट्रिक असिडचे उच्च प्रमाण हो कोलेस्टेरॉल कमी करण्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.\nविटामिन सी (Vitamin C)\nजितके विटामिन सी आणि सायट्रिक असिडयुक्त फळं आहेत ते सर्व कोलेस्ट्रॉलचा आजार असणाऱ्या रूग्णांसाठी वरदान ठरतात. आवळा, डाळिंबाचे दाणे, लिंबू, संत्रे, मोसंबी इत्यादी फळांमध्ये सायट्रिक असिड असून तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित राखण्यास याचा उपयोग होतो. तसंच कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण आणण्यासाठीही तुम्ही याचे नियमित सेवन करावे.\nबऱ्याच जणांना काळ्या चण्याची वाटण लावलेली भाजी खायला अगदी मनापासून आवडते. काळ्या चण्याचा फायदाही होतो. काळ्या चण्यामध्ये विटामिन बी, सी, डी चे अधिक प्रमाण असते. याशिवाय काळ्या चण्यात कॅल्शियम, फायबर, लोह, कार्बोहायड्रेट, मॅग्नेशियम आणि फॉस्फोरससारखे पोषक तत्वही आढळतात. रात्री एक मूठभर काळे चणे पाण्यात भिजवा आणि सकाळी रिकाम्या पोटी तुम्ही हे खा. तसंच ज्या पाण्यात काळे चणे भिजवले आहेत ते पाणीदेखील तुम्ही प्या. कोलेस्ट्रॉल जास्त असणाऱ्या व्यक्तींना याचा फायदा मिळतो. याशिवाय तुम्ही भाजलेले काळे चणे खाल्ले तरीही तुम्हाला त्याचा फायदा मिळतो.\nतुम्हाला कोलेस्ट्रॉल वाढत आहे अशी लक्षणे जर जाणवू लागली तर त्वरीत तुम्ही त्याची पडताळणी करून घ्या. कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी घरगुती उपाय (cholesterol kami karnyache upay) तुम्ही करत असाल तर तुम्ही रात्री पाण्यात साधारण 10-12 बेदाणे आणि 6-7 बदम भिजवून ठेवा. सक���ळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी तुम्ही दोन्हीचे सेवन करा. यामुळे कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. याचे नियमित सेवन केल्यामुळे तुमच्या शरीरातील कोलेस्टेरॉल कमी होते. मात्र तुम्हाला मधुमेह असेल तर तुम्ही बेदाण्याचे सेवन करू नये ही गोष्ट लक्षात ठेवा.\nमोहरीचे तेल (Mustard Oil)\nआपल्याकडे उत्तरकडे आणि अनेक ठिकाणी मोहरीच्या तेलाचे जेवणासाठी अधिक उपयोग केला जातो. पण आता अनेक ठिकाणी तूप, रिफाईंड आणि अन्य तेलांचा जास्त वापर करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. पण ज्या व्यक्तींना कोलेस्ट्रॉलची समस्या आहे. त्यांनी घरगुती उपाय करताना मोहरीच्या तेलाचा वापर करावा. मोहरीच्या तेलामध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट आणि पॉली सॅच्युरेटेड फॅटी असिड अधिक प्रमाणात आढळते. आरोग्याच्या दृष्टीने हे अधिक लाभदायक आहे. तुम्हाला जर कोलेस्ट्रॉलची समस्या असेल तर तुम्ही हमखास मोहरीच्या तेलाचा वापर करावा. याचा फायदा होतो.\n1. डॉक्टरांकडे नक्की केव्हा जायला हवं\nकोलेस्ट्रॉल वाढू लागल्याची लक्षणे जाणवायला लागल्यावर तुम्ही त्वरीत घरगुती उपाय चालू कराच. मात्र कोलेस्ट्रॉल किती प्रमाणात वाढलं आहे हे तपासून घेण्यासाठी तुम्ही डॉक्टरांनाही संपर्क साधावा.\n2. सतत वजन वाढणे हेदेखील कोलेस्ट्रॉल वाढल्याचे लक्षण आहे का\nहो. तुम्ही काहीही न करता जर सतत वजन वाढत असेल तर तुम्ही वेळीच याकडे लक्ष द्यायला हवे. कोलेस्ट्रॉल वाढत असेल तर वजनावर नियंत्रण राहत नाही.\n3. डोकं सतत दुखतं का\nकोलेस्ट्रॉलची पातळी शरीरातील वाढू लागली तर डोकं सतत दुखतं. तसंच तुम्हाला काहीही काम करावं वाटत नाही आणि अचानक थकवा सतत जाणवू लागतो.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagirikhabardar.com/archives/6227", "date_download": "2021-12-05T08:47:01Z", "digest": "sha1:NLZMDDBMBJNHTXSX6LCUSRYT5GC5NYDL", "length": 8409, "nlines": 126, "source_domain": "ratnagirikhabardar.com", "title": "सर्व पक्षांच्या सहमतीने रिफायनरी आणणार | रत्नागिरी खबरदार", "raw_content": "\nHome रत्नागिरी सर्व पक्षांच्या सहमतीने रिफायनरी आणणार\nसर्व पक्षांच्या सहमतीने रिफायनरी आणणार\nरत्नागिरी – नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी सूचक आणि लक्ष्यवेधी वक्तव्य केले आहे. नाणार रिफायनरी प्रकल्प हा सर्व पक्षाच्या नेतृत्वाच्या सहमतीने आणला जाईल, असे ते म्हणाले. गुरुवारी शहरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.\nमुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा रत्नागिरीत आल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाणारबाबत पुनर्विचार करू, असे वक्तव्य केले होते. त्यामुळे नाणार रिफायनरीचा मुद्दा कोकणात पुन्हा एकदा तापू लागला आहे. याबाबत भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांना गुरुवारी पत्रकार परिषदेत विचारले असता लोकांना विकास हवा असेल, नाणार प्रकल्प पुन्हा हवा असेल तर आम्ही तो आणण्याचा प्रयत्न करू, असे ते म्हणाले.\nनिवडणुकीनंतर लोकांच्या भावना समजून घेतल्या जातील, असे म्हणत भाजप नाणारबाबत किती आग्रही हे लाड यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे, तर कणकवलीत नितेश राणे हेच भाजपचे अधिकृत उमेदवार आहेत. ही जागा भाजपसाठी महायुतीने सोडली आहे. त्यामुळे महायुती म्हणून ही जागा भाजपची आहे. भाजपचे उमेदवार आहेत त्याठिकाणी शिवसेनेचे पदाधिकारी जोमाने काम करतील, असा विश्वास भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी व्यक्त केला. शिवसेनेच्या भूमिकेवर मात्र बोलण्याचे लाड यांनी टाळले.\nPrevious articleज्येष्ठ कलाशिक्षक बापू गांधी यांचे निधन\nNext articleनाणार वरून उद्योगमंत्र्यानी भाजप ला फटकारले\nजिल्ह्यात आज 5 नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद\nभोस्ते शिवसेना विभागप्रमुखपदी युवराज गुजर यांची निवड\nसुकिवली प्राथमिक शाळेत मनसेतर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप\nभाजपच्या बनावट सोशल मीडिया अकाउंटवरून शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी\nनिवृत्त न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचे निधन\nशरद पवारांचं एसटी कामगारांना कळकळीचं आवाहन; म्हणाले…\nशालेय शुल्कात ५० टक्के सवलत द्या : नसीम खान\nदेवरुख येथील कोविड सेंटर बंद\nराज्यात लॉकडाऊन 31 ऑगस्टपर्यंत वाढवला; मात्र ‘या’ गोष्टी होणार सुरु\nचीनचा व्हिएतनाम सीमेवर लष्करी तळ\nआ. राजन साळवींकडून राजापूर एसटी आगारात होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप\nजिल्ह्यात आज 5 नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद\nज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे निधन\nभोस्ते शिवसेना विभागप्रमुखपदी युवराज गुजर यांची निवड\nकोकण रेल्वे मधील प्लास्टिक मिश्रित वड्याने दोन वर्षाच्या मुलाची प्रकृती बिघडली\nदुचाकीसह दाम्पत्य कोसळले नदीत\nझाकण उघडे असल्याने महिला पडली गटारात\nरत्नागिरी शहरात वाहतूक कोंडीची समस्या वाढली\nजिल्ह्यात 24 तासात 120 जणांचे अहवाल निगेटिव्ह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/desh/flight-kolkata-chennai-went-missing-hour-and-half-12136", "date_download": "2021-12-05T07:22:03Z", "digest": "sha1:3VRQ5PPESYP4IV6TI62WJWURE6MDNW73", "length": 7502, "nlines": 49, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "सुटकेचा निश्वास! तब्बल दीड तासानंतर सापडले बेपत्ता झालेले विमान", "raw_content": "\n तब्बल दीड तासानंतर सापडले बेपत्ता झालेले विमान\nकोलकाताहून चेन्नईला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानाचा संपर्क उड्डाण घेतल्याच्या अर्ध्या तासानंतर तुटल्याची माहिती मिळत आहे. यानंतर पुन्हा मध्यरात्री दीड तासानंतर विशाखापट्टणमच्या एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी) सोबत या विमानाचा संपर्क पूर्ववत झाल्याचे समजते. मात्र यावेळी विमान सुमारे दीड तास बेपत्ता राहिले. मिळालेल्या माहितीनुसार, स्पाइसजेट विमानाने शनिवारी रात्री 12:15 वाजता कोलकाताच्या नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 50 प्रवाशांसह चेन्नईसाठी उड्डाण केले. आणि त्याच्या अर्ध्या तासानंतर या विमानाचा संपर्क तुटला.\nयोगी आदित्यनाथ यांचा अपशब्द वापरल्याचा व्हिडिओ होतोय व्हायरल; जाणून घ्या नेमकं...\nकोलकात्याहून उड्डाण केल्यानंतर लहान क्यू -400 विमान 24,000 फूट उंचीवर उड्डाण करत होते. भुवनेश्वर येथून काही अंतरावर रात्री 12:48 वाजता एटीसी विमानाचा अचानक संपर्क तुटला. वास्तविक पायलट आणि एटीसी यांच्यात उंची, विमानाचा वेग, हवामान आणि आपत्कालीन परिस्थितीबद्दल सातत्याने संवाद होत असतो. रडारच्या माध्यमातून एटीसीला मॉनिटरवर विमानाची चित्रे दिसत असतात. आणि त्यावरूनच एटीसी विमानाच्या पायलटला सर्व निर्देश देत असतात. यावेळेस विमानाशी संपर्क तुटल्यानंतर एटीसीने आपत्कालीन परिस्थितीत संवाद साधण्याचा प्रयत्न केला. परंतु यात एटीसीला यश आले नाही.\nयाशिवाय, एटीसीने पुन्हा देशातील उड्डाण भरलेल्या सर्व विमानांशी संपर्क साधून स्पाइसजेटच्या विमानाशी संपर्क साधण्याचे निर्देश दिले. परंतु यात देखील अपयश आले. त्यामुळे कोलकाताच्या एटीसीने इतर सर्व विमानतळांना यासंदर्भात सूचित केले. नेहमी कोलकात्याहून चेन्नईसाठी जाणारे विमान पहिल्यांदा उड्डाण भरल्यानंतर कोलकाता एटीसीसोबत संपर्क ठेवते. त्यानंतर मग विशाखापट्टणमसोबत व पुन्हा कोलकाता एटीसीशी संपर्क ठेवते. यानंतरच विमान लँड होते.\nराफेल विमान घोटाळा : भारतीय दल��लाला दिले होते 10 लाख युरो\nयानंतर, सततच्या प्रयत्नानंतर स्पाइसजेट विमानाने विशाखापट्टणम विमानतळाच्या एटीसीशी रात्री अडीच वाजता पुन्हा संपर्क स्थापित केला. त्यानंतरच एटीसीच्या अधिकाऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला. त्यानंतर, नागरी उड्डयन संचालनालयाने (डीजीसीए) या घटनेचा तपास सुरु केला आहे. कारण विमान सुमारे दीड तास संपर्कात नसल्याने ही एक सामान्य घटना नाही. याशिवाय, डीजीसीएने स्पाइसजेटच्या अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर सोमवारी विमान मंत्रालयाला याबाबतचा सविस्तर अहवाल सादर केला. तर, रेडिओ संचार संपर्क तुटल्यामुळेच विमानाचा संपर्क देखील तुटल्याचा प्राथिमक अंदाज अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे.\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan/salman-khan-pays-rs-8-25-lakh-monthly-rent-for-a-duplex-in-bandra-nrp-97-2636107/", "date_download": "2021-12-05T08:07:42Z", "digest": "sha1:UMIRH3MTOCYZNVOYX4NQ7ZJWKFHRVUXO", "length": 17302, "nlines": 217, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Salman Khan pays Rs 8.25 lakh monthly rent for a duplex in Bandra nrp 97 | सलमान खानने वांद्र्यात भाड्याने घेतला ड्युप्लेक्स फ्लॅट; एका महिन्याचे भाडे तब्बल...", "raw_content": "रविवार, ५ डिसेंबर, २०२१\nसलमान खानने वांद्र्यात भाड्याने घेतला ड्युप्लेक्स फ्लॅट; एका महिन्याचे भाडे तब्बल…\nसलमान खानने वांद्र्यात भाड्याने घेतला ड्युप्लेक्स फ्लॅट; एका महिन्याचे भाडे तब्बल…\nसलमानने भाड्याने घेतलेला हा फ्लॅट त्याच्या कंपनीच्या कामासाठी घेतल्याचे बोललं जात आहे.\nWritten By लोकसत्ता ऑनलाइन\nबॉलिवूडचा भाईजान सलमान खान हा त्याच्या कुटुंबासोबत वांद्रे पश्चिमेकडील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहतो. या व्यतिरिक्तही सलमानने मुंबईत अनेक प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक केली आहे. मात्र नुकतंच सलमानने त्याच्या वांद्र्याच्या घराजवळच एक ड्युप्लेक्स फ्लॅट भाड्याने घेतला आहे. याबाबतचा भाडे करार नुकताच समोर आला.\nएका रिअल इस्टेट पोर्टलने दिलेल्या माहितीनुसार, सलमानने व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडने वांद्रे पश्चिमेकडील मकबा हाईट्स या टॉवरमध्ये एक फ्लॅट भाड्याने घेतला आहे. हा ड्युप्लेक्स फ्लॅट असून तो १७ आणि १८ व्या मजल्यावर आह��. नुकतंच याबाबतचे भाडे करारपत्र समोर आले आहे. हा फ्लॅट मालिक बाबा सिद्दीकी आणि झिशान सिद्दीकी यांचा आहे.\n“प्रत्येक माणसाला बजावून एकच सांगायचं…लढ”, प्रसाद ओकची पोस्ट व्हायरल\n“मी कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही, पण….;” कंगना रणौतचं उत्तर प्रदेश निवडणुकांबद्दल महत्वाचं विधान\n५२ लाखांचा घोडा, ९ लाखांची मांजर; २०० कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी सुकेश चंद्रशेखरची जॅकलिनवर उधळपट्टी\n“जगातील सर्वोत्तम बाबा”, विनोद दुआ यांच्या निधनानंतर मुलीची भावनिक पोस्ट\nया फ्लॅटचा कार्पेट एरिया हा २ हजार २६५ स्के.फूट इतका आहे. सलमानने ११ महिन्यांसाठी हा फ्लट भाड्याने घेतला आहे. यासाठी त्याला दर महिना 8.25 लाख रुपये भाडे द्यावे लागणार आहे. सलमानने भाड्याने घेतलेला हा फ्लॅट त्याच्या कंपनीच्या कामासाठी घेतल्याचे बोललं जात आहे.\nदरमयान सलमान खानने नुकतंच त्याचा आगामी चित्रपट ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. सलमानने स्वत: सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली होती. सलमानने त्याच्या इन्स्टाग्रामवर ‘अंतिम’ चित्रपटाचे एक मोशन पोस्टर शेअर केले. यात सलमानचा आगळावेगळा लूक पाहायला मिळत आहे. त्यामुळे सध्या हे पोस्टर चर्चेचा विषय ठरत आहे. सलमानने हे मोशन पोस्टर शेअर करत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. येत्या २६ नोव्हेंबर २०२१ ला जगभरातील चित्रपटगृहात ‘अंतिम’ प्रदर्शित होणार आहे.\nहेही वाचा – Antim Poster : आरारारारारा खतरनाक… सलमान खानच्या ‘अंतिम’चे पहिले पोस्टर प्रदर्शित\nया सलमान खानच्या ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ या चित्रपटात अभिनेता आयुष शर्मा देखील महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ हा सलमान खान फिल्म्स प्रोडक्शनचा बहुप्रतीक्षित चित्रपट आहे. आयुषचा एक वेगळा लूक या चित्रपटात पाहायला मिळत आहे. ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ चित्रपटामध्ये सलमान खान पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. तर आयुष गँगस्टरची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण गेल्यावर्षी १६ नोव्हेंबरपासून सुरू झाले. त्यावेळी फक्त आयुष शुटिंग करत होता. या चित्रपटातून महिमा मकवाना बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ हा चित्रपट मराठी हिट चित्रपट ‘मुळशी पॅटर्न’चा हिंदी रिमेक आहे.\nलोकसत्��ा आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nमराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.\nप्रत्यक्षाहुनी उत्कट : सण-उत्सवांची ‘व्हर्च्युअल’ प्रतिमा\n’ शुबमन गिलनं चौकार ठोकताच वानखेडेवर प्रेक्षकांनी दिल्या घोषणा; VIDEO व्हायरल\nकाँग्रेस नेत्याने युपीच्या उपमुख्यमंत्र्यांना ‘त्या’ वक्तव्यावरून सुनावले; म्हणाले, “लुंगी घालणारी प्रत्येक व्यक्ती….”\n“इंदिरा गांधींच्या काळात ‘नाही’ म्हणण्याची मुभा होती, पण आता काँग्रेसमध्ये…”, गुलाम नबी आझाद यांचा पक्षनेतृत्वावर निशाणा\n“प्रत्येक माणसाला बजावून एकच सांगायचं…लढ”, प्रसाद ओकची पोस्ट व्हायरल\nVideo : बुलढाण्यातील वस्तीत शिरला वाघ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण\nबाबा रामदेव यांच्याकडून जाणून घ्या, ‘या’ ४ योगासनांमुळे रक्तदाब कसा नियंत्रित होईल\nनागालँडमध्ये गोळीबारात १३ नागरिकांचा मृत्यू ; राहुल गांधींचा भारत सरकारला संतप्त सवाल, म्हणाले…\n“मी कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही, पण….;” कंगना रणौतचं उत्तर प्रदेश निवडणुकांबद्दल महत्वाचं विधान\nनीरज चोप्रा बनला चिमुकल्यांचा ‘भालाफेक प्रशिक्षक’; त्यावर पंतप्रधान मोदी म्हणाले, “हे पाहून…”\n५२ लाखांचा घोडा, ९ लाखांची मांजर; २०० कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी सुकेश चंद्रशेखरची जॅकलिनवर उधळपट्टी\nराजधानी दिल्लीत ओमायक्रॉनचा शिरकाव; देशात नव्या व्हेरिएंटने बाधित पाचवा रुग्ण सापडला\nपहिल्या पत्नीवर फरहान अख्तरचे होते जीवापाड प्रेम, ‘या’ अभिनेत्याच्या भावामुळे मोडला १९ वर्षांचा संसार\nPHOTOS : IPL २०२२ पूर्वी मुंबई इंडियन्सनं संघाबाहेर केलेले २० क्रिकेटपटू; ‘हे’ दोघे आहेत मराठी\nPhotos : मुंबईत गेट वे ऑफ इंडियाजवळ जगातील सर्वात मोठा राष्ट्रध्वज, १४०० किलोच्या तिरंग्याचे खास फोटो\n“जगातील सर्वोत्तम बाबा”, विनोद दुआ यांच्या निधनानंतर मुलीची भावनिक पोस्ट\n“…अन् तेव्हापासून मला झोप लागली नाही”, मुलाचा पहिला चित्रपट रिलीज झाल्यानंतर सुनील शेट्टीचा खुलासा\n“दुसऱ्यांदा गर्भपात झाल्यानंतर…”, हरभजनची पत्नी गीताने सांगितली ‘तो’ दुख:द अनुभव\nदुसऱ्याच्या आनंदा��ून जगण्याचा अर्थ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://misalpav.com/node/49585", "date_download": "2021-12-05T08:12:13Z", "digest": "sha1:572PFPSDAO7CI5KY3QARHJ447SEA4ZVO", "length": 13644, "nlines": 133, "source_domain": "misalpav.com", "title": "विशाखापट्टणम’ : अत्याधुनिक आणि शक्तिशाली | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nविशाखापट्टणम’ : अत्याधुनिक आणि शक्तिशाली\nउद्या 21 नोव्हेंबरला मुंबईतील माझगाव गोदीत बांधण्यात आलेली ‘भा. नौ. पो. विशाखापट्टणम’ (आय.एन.एस. विशाखापट्टणम) ही स्वदेशी अत्याधुनिक स्टेल्थ विनाशिका भारतीय नौदलात सामील होत आहे. ती भारतीय नौदलातील आतापर्यंतची सर्वात अत्याधुनिक, सर्वात मोठी आणि हिंदी महासागरातील सर्वांत शक्तिशाली विनाशिका ठरणार आहे. ही विनाशिका भारताच्या आणि भारतीय नौदलाच्या तांत्रिक, सामरिक, कौशल्यात्मक ताकदीचे प्रतीक बनणार आहे.\nभारताने आपल्या नौदलाची त्रिमितीय शक्ती वाढवण्यासाठी 1990च्या दशकापासूनच विविध प्रकल्प हाती घेतले. ‘प्रोजेक्ट-15 बी’ असाच एक प्रकल्प. भारतीय नौदलासाठी ‘प्रोजेक्ट-15 बी’अंतर्गत स्वदेशी तंत्रज्ञान व आरेखनावर आधारित अत्याधुनिक स्टेल्थ विनाशिका बांधल्या जात आहेत. ‘प्रोजेक्ट-15 बी’मध्ये बांधल्या जात असलेल्या विनाशिका भारतात बांधण्यात आलेल्या आजपर्यंतच्या सर्वांत अत्याधुनिक आणि मोठ्या विनाशिका आहेत.\n‘विशाखापट्टणम’ श्रेणीतील युद्धनौकांवर स्वनातीत (सुपरसॉनिक) क्रूझ क्षेपणास्त्र ब्रह्मोसही ‘प्रोजेक्ट-15 बी’मधील युद्धनौकांवर बसविण्यात आलेले आहे. ‘विशाखापट्टणम’ श्रेणीतील विनाशिका 7400 टन वजनाच्या आहेत. ताशी 30 सागरी मैल किंवा 56 किलोमीटर वेगाने या विनाशिका समुद्रात संचार करू शकतात. समुद्रात दूरवर टेहळणी, पाणबुडीविरोधी कारवाई, मदत आणि बचाव अशा विविध मोहिमांसाठी यातील प्रत्येक विनाशिकेवर दोन सी-किंग, धृव किंवा कामोव्ह-31 ही हेलिकॉप्टर ठेवण्याची सोय आहे. विनाशिकेच्या दिशेने येत असलेल्या हवेतील लक्ष्याचा 100 ते 150 किलोमीटर दूरवरूनच शोध घेऊन त्यावर हल्ला करण्यासाठी बराक-8 ही क्षेपणास्त्र यंत्रणा ‘विशाखापट्टणम’वर बसविण्यात आली आहे. त्याचबरोबर तोफा आणि शत्रुच्या पाणबुड्यांचा वेध घेण्यासाठी पाणतीर (torpedos) आणि रॉकेट्स या विनाशिकेवर बसवलेली आहेत.\nनिळ्या पाण्यावरील नौदल अशी ख्याती मिळविलेल्या भारतीय नौदलाच्या भविष्यातील गरजांनुरुप ‘प्रोजेक्ट-१५ बी’मधील स्टेल्थ विनाशिका बांधण्यात येत आहेत. त्यामुळे हिंदी महासागरातील भारतीय नौदलाचा प्रभाव टिकवून ठेवण्यासाठी विशाखापट्टणम श्रेणीतील विनाशिका उपयुक्त ठरणार आहेत. मात्र त्याचवेळी एखाद-दुसऱ्या युद्धनौकेच्या सामिलीकरणामुळे भारतीय नौदलाला आवश्यक असलेली साधनसामग्रीची पूर्तता होणे कठीण आहे. आज रखडलेल्या प्रकल्पांमुळे आणि नवीन शस्त्रसामग्री प्राप्त करण्यासाठी सरकारकडून मंजुरी मिळण्यात होत असलेल्या दिरंगाईमुळे भारताच्या सुरक्षेसमोरील आव्हाने आणि नौदलाच्या गरजा यांचा मेळ बसत नाही आहे. इतकेच नाही तर, आपली सामरिक पोहोच सिद्ध केलेल्या भारतीय नौदलाला साधनांबरोबरच मनुष्यबळाचीही कमतरता भासत आहे. त्याचा नौदलाच्या तयारीवर विपरित परिणाम होत आहे.\nसुरुवातीच्या नियोजनानुसार ‘प्रोजेक्ट-15 बी’मधील पहिली विनाशिका 2015 च्या मध्यावर नौदलाला मिळणे अपेक्षित होते. त्यानंतर ती मुदत जून 2018 पर्यंत वाढवली गेली. त्यानंतरच्या उर्वरित तीन युद्धनौका 2024 पर्यंत दर दोन वर्षांनी एक याप्रमाणे नौदलात सामील करण्याची योजना होती.\nनौदलाकडे दुर्लक्ष करण्याची कारणे असावीत.\nसध्या भारतीय सामुद्री सीमेवर गस्ती घालणे यासाठी छोट्या होड्या ( गस्तीनौका) वापरत असतील.\nएका युद्धनौकेला कच्छसीमेवरून कोलकाताकडे जाण्यास किती वेळ लागतो\nमिपा दिवाळी अंक २०२१\nमिसळपाव दिवाळी अंक २०२१\nअनुक्रमणिका - दिवाळी अंक २०२१\nसध्या 5 सदस्य हजर आहेत.\nनमस्कार, आज पर्यन्त नोंदणी केलेल्या सर्व नवीन सदस्यांचे खाते सक्रिय करण्यात आले आहे. सदस्य नोंदणी केल्यावर, ईमेल आला नसल्यास किंवा सदस्य होताना काहीही अडचण येत असल्यास कृपया admin@misalpav.com या पत्यावर संपर्क साधावा.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वा���कांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/congress-mp", "date_download": "2021-12-05T07:43:15Z", "digest": "sha1:SHDBJSSALTH4E6OCBFNMG2QBMNIWLUMW", "length": 17845, "nlines": 262, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात ‘नमामि गंगे’ ऐवजी झाले ‘शवामी गंगे’, काँग्रेस खासदाराचा हल्लाबोल\nखासदार बाळू धानोरकर यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्ला चढवलाय. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात 'नमामि गंगे' ऐवजी 'शवामी गंगे' झाल्याची टीका केलीय. ...\nRahul Gandhi tests covid positive : राहुल गांधी यांना कोरोनाची लागण\nRahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना कोरोना संसर्ग झाला आहे. त्यांनी ट्विटवरुन ही माहिती दिली. ...\nPhotos : शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी राहुल गांधी वायनाडमध्ये, काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत ट्रॅक्टरही चालवला\nकृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी आज (22 फेब्रुवारी) आपल्या लोकसभा मतदारसंघ असलेल्या वायनाडमध्ये पोहचले. ...\nVIDEO | काँग्रेस खासदार बाळू धानोरकरांचा ‘ले पंगा’, कबड्डीच्या मैदानात प्रतिस्पर्ध्याला चीतपट\nराजकारणात विरोधकांशी दोन हात करणारे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर कबड्डीच्या मैदानातही जोशात उतरताना दिसले (Balu Dhanorkar plays Kabaddi) ...\nकाँग्रेस खासदाराचं कोरोनाने निधन, राहुल गांधींसह पंतप्रधान मोदींकडून दुःख व्यक्त\nताज्या बातम्या1 year ago\nकाँग्रेसचे कन्याकुमारीचे खासदार एच. वसंत कुमार यांचं कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे निधन झालं आहे (Corona death of Congress MP H Vasantkumar). ...\nपालघरमधील साधूंच्या हत्येचं राजकारण, आता बुलंदशहरबाबत अमित शाह गप्प का : खासदार हुसेन दलवाई\nताज्या बातम्या2 years ago\nपालघरमधील साधूंच्या हत्येचं भाजपने राजकारण केलं, मात्र आता बुलंदशहरातील साधूंच्या हत्येबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गप्प का असा सवाल काँग्रेसचे नेते आणि खासदार हुसेन दलवाई ...\nखिसा कापणाऱ्यांना फाशी देत नाहीत, खासदार निलंबनावर काँग्रेस नेते अधीर रंजनांचा संत��प\nताज्या बातम्या2 years ago\nकाँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी लोकसभेत काँग्रेसच्या 7 खासदारांच्या निलंबनावर जोरदार संताप व्यक्त केला. ...\nहैदराबादहून शेरवानी घालून येणाऱ्यांनी येथे गडबड करणे आम्हाला मान्य नाही : हुसेन दलवाई\nताज्या बातम्या2 years ago\nकाँग्रेसचे नेते आणि खासदार हुसेन दलवाई यांनी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे (Husain Dalwai on Asaduddin Owaisi). ...\n सहन होत नसेल, तर आनंद लुटा\nताज्या बातम्या2 years ago\nकाँग्रेस खासदार हिबी ईडन यांची पत्नी अॅना यांनी 'नशीब हे बलात्कारासारखं असतं, तुम्हाला ते सहन करता येत नसेल, तर आनंद लुटा', अशा आशयाची फेसबुक पोस्ट ...\nलोकांचा शाप लागल्यामुळे अमित शाहांना स्वाईन फ्लू : काँग्रेस खासदार\nताज्या बातम्या3 years ago\nबंगळुरु : काँग्रेसचे कर्नाटकातील राज्यसभा खासदार बीके हरीप्रसाद यांनी भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्याविषयी वादग्रस्त विधान केलंय. अमित शाह यांना स्वाईन फ्लू झाल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरु ...\n, काय करावं आणि काय नाही; डॉ. भोंडवेंनी दिला सल्ला\nAurangabad | औरंगाबादमध्ये कोल्ड्रिंक्सची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात, नागरिकांनी पळवले बॉक्स\nसाहित्य संमेलनाचा आज पवारांच्या उपस्थितीत समारोप\nअवकाळी पावसानंतर डोंबिवलीत दाट धुक्याची चादर, हवेत गारवा\nताज्या बातम्या2 hours ago\nभाजपनंच 180 एमएलटी पाणीकपात पुणेकरांना सहन करायला लावली, जयंत पाटलांचं फडणवीसांना प्रत्युत्तर\nबीडमध्ये आगार प्रशासनाकडून आंदोलन उधळून लावण्याचा प्रयत्न; महिला कर्मचाऱ्यांना आश्रू अनावर\nJalana | नागरिकांनी कोव्हिड संदर्भातील नियम आणि सूचनांचं पालन करावं, राजेश टोपेचं आवाहन\nओमिक्रॉनबाधित रुग्ण महाराष्ट्रात आला तेव्हा विमानतळावर RTPCR सुविधा नव्हती – प्रदीप आवटे\nMumbai | राज्यात ओमिक्रॉनचा शिरकाव, नागरिकांमध्ये धाकधुक वाढली, डॉ. रवी गोडसे काय म्हणाले \nSpecial Report | उंचीचा थरार जेव्हा थरकापात बदलतो\nKiara Advani| रास्पबेरी पिंक लेहेंगा परिधान करुन कियारा अडवाणीने लावली इंटरनेटवर आग , लेहेंग्याची किंमत ऐकून अवाक व्हाल\nफोटो गॅलरी25 mins ago\nTravel Special : लग्नाआधी मित्रांसोबत चिल करायचंय मग ‘या’ खास ठिकाणी बॅचलर पार्टी करा\nFace Pack : हिवाळ्यात ‘हे’ घरगुती फेसपॅक त्वचेवरील चमक वाढवण्यास मदत करतील\nRasika Sunil Honeymoon | मालदिवच्या निळ्याशार समुद्रात रसिका सुनीलचे ���िवांत क्षण\nफोटो गॅलरी2 hours ago\nWinter Food : हिवाळ्यात दररोजच्या आहारामध्ये ‘या’ पदार्थांचा समावेश करणे फायदेशीर\nलाईफस्टाईल फोटो3 hours ago\nLavender Oil : निरोगी त्वचेसाठी अशा प्रकारे लॅव्हेंडर तेलाचा वापर करा, वाचा\nWinter Care : कोरडेपणामुळे चेहरा निस्तेज झाला आहे तर ‘हे’ घरगुती उपाय फायदेशीर\nChandra Darshan 2021: सूर्यग्रहणानंतरचे चंद्रदर्शन तुमचे नशीब बदलून टाकेल\nMars Transit Zodiac | आता वाईट काळ संपलाच म्हणून समजा , मंगळ ग्रह दिशा बदलणार, 4 राशींचे नशीब पालटणार\nफोटो गॅलरी17 hours ago\n4 Dec 2021 Surya Grahan 2021 Photos | वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाचे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल “हिरा है सदा के लिए”\nआठ वर्षात 12 महिलांना लग्नाचं आमिष, मुंबईतील भामट्याला अटक\nपक्ष बांधणीसाठी कधी बैलगाडीतून तर कधी घोड्यावरून; आशिष शेलारांच्या घोडदौडीने भाजपला बळ, मुंबईत सलग दुसऱ्यांदा शेलारांचा करिश्मा चालणार\nदत्तात्रय भरणेंची संवेदनशीलता, अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले, जखमीला पाठवलं रुग्णालयात\nमी किंवा मटन दोघांपैकी एकाला निवड; पतीची पत्नीकडे अजब मागणी, बायकोने निवडले चक्क मटन\nSkin Care : दही आणि काकडीची पेस्ट चेहऱ्याला लावा आणि तजेलदार त्वचा मिळवा\nयंदाच्या सवाई गंधर्व महोत्सवावर ओमीक्रॉनचे सावट ; आयोजक घेणार उपमुख्यमंत्र्यांची भेट\n..तर Emergency Fund अडचणीच्या वेळी कामी येणार, किती अन् कशी गुंतवणूक करावी\nKiara Advani| रास्पबेरी पिंक लेहेंगा परिधान करुन कियारा अडवाणीने लावली इंटरनेटवर आग , लेहेंग्याची किंमत ऐकून अवाक व्हाल\nफोटो गॅलरी25 mins ago\nभारतीय मोटारसायकल बाजारात Hero MotoCorp ला पछाडत Bajaj Auto ची पहिल्या नंबरवर झेप\nNashik| साहित्य संमेलनात पुस्तकांचे मार्केट डाऊन, ऑनलाईनला तेजी; 5 वर्षांत खरेच वेगळे चित्र असेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://maparishad.com/category/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8/%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0", "date_download": "2021-12-05T08:33:18Z", "digest": "sha1:AE6CQWQQDRYH2JHYDHCHPSBUKEYOEMM5", "length": 3958, "nlines": 31, "source_domain": "maparishad.com", "title": "शकुंतला क्षीरसागर | मराठी अभ्यास परिषद", "raw_content": "\nHome » शकुंतला क्षीरसागर\nउज्ज्वला जोगळेकर यांनी ‘उच्चारणातून व्यक्त होणारे संयुक्त तर्कसूचक अव्ययांचे ‘अर्थ’कारण’ (भाषा आणि जीवन वर्ष २८ अंक १ हिवाळा २०१०) या लेखात ‘म्हणून’, ‘म्हणून तर’, ‘म्हणून तरी’, ‘काही’ या उभयान्वयी अव्ययांच्या उपय��गाची अनेक उदाहरणे दिली आहेत. हा लेख त्यांच्या व्यासंगाची साक्ष पटवतो.\nश्री०के० क्षीरसागर यांनी ‘म्हणून’च्या चुकीच्या उपयोगाचे एक उदाहरण दिले आहे. ते वाक्य असे आहे, ‘‘त्या काळी विद्यालये नव्हती; ते म्हणून पदवी घेऊ शकले नाहीत.’’ या वाक्यातील चूक दाखवताना त्यांनी म्हटले आहे की, ‘विद्यालय’ ऐवजी ‘विद्यापीठ’ हवे; ‘ते म्हणून’ या ऐवजी ‘म्हणून ते’ असे हवे. ‘ते म्हणून’चा अर्थ, त्यांच्याऐवजी दुसरा कोणी असता तर अन्य प्रकार घडला असता, असा होतो. हल्ली हा चुकीचा प्रयोग मुंबईच्या काही गटांनी जोराने चालू केला आहे. यात फक्त ‘ही देअरफर’ (He therefore) या इंग्रजी वळणाचे अनुकरण आहे.’’\nसंदर्भ : क्षीरसागर, श्री०के० २००० मराठी भाषा : वाढ आणि बिघाड, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई. (मूळ लेख ‘आजची मराठी भाषा : वाढ आणि बिघाड’ या नावाने मनोरा, सप्टेंबर १९७४, पृ० १५-१६ मध्ये प्रकाशित)\n21/418 लोकमान्यनगर, पुणे 411 030\nपुढील विषयासंबंधीचे लेखन 'भाषा आणि जीवन'ला हवे आहे :\nमराठी, अन्य देशीविदेशी भाषा, भाषांची तुलना (शब्दघटना, रचनावैशिष्ट्ये, इ०), भाषाविज्ञान, भाषांतर, शैली (व्यवहारातील व साहित्यातील)...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://anandghare2.wordpress.com/2012/01/16/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%AA-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A5%A9/", "date_download": "2021-12-05T07:34:37Z", "digest": "sha1:PNI2KKDKSLKMWZAONIHK5O6YMB2MVMKD", "length": 21417, "nlines": 141, "source_domain": "anandghare2.wordpress.com", "title": "सांचीचे स्तूप – भाग ३ | निवडक आनंदघन", "raw_content": "\nआजीचे घड्याळ (कालगणना) (3)\nकला आणि कलाकार (6)\nराणीचे शहर लंडन (6)\nबोलू ऐसे बोल (11)\nविज्ञान आणि तंत्रज्ञान (86)\nचीन चिनी चायनीज (5)\nसाहित्य आणि साहित्यिक (20)\nविठ्ठला तू वेडा कुंभार (6)\nसांचीचे स्तूप – भाग ३\nसांची येथील स्तूपांची प्रवेशद्वारे किंवा तोरणे हा सांचीदर्शनाचा सर्वात जास्त आकर्षक, सुंदर आणि महत्वपूर्ण भाग आहे. कल्पकता, कलादृष्टी, हस्तकौशल्य आणि चिकाटी या सर्व गुणांचा परमोच्च असा संगम या शिल्पकृतींमध्ये झालेला दिसतो. सांची येथील मुख्या स्तूपाच्या चार दिशांना चार भव्य अशी तोरणे आहेत, तर इतर स्तूपांसमोर एक किंवा दोन आहेत. मूळ स्तूपांचे बांधकाम होऊन गेल्यानंतर शेदोनशे वर्षांनंतर ही तोरणे बांधली गेली असे पुरातत्ववेत्ते सांगतात. तशी ती मुख्य स्तूपांपासून वेगळीच आहेत.\nप्रत्येक तोरणासाठी जमीनीवर दोन उंच असे स्तंभ उभे केले आहेत. प्रामुख्याने हे चौकोनी आकाराचे आहेत, पण कांही ठिकाणी त्याच्या कडा घासून तिथे नक्षीकाम केले आहे तर कांही जागी त्यात सुंदर शिल्पे कोरलेली आहेत. चार हत्ती, चार सिंह किंवा चार बटू वगैरे आकृती अशा खुबीने कोरल्या आहेत की वरील तोरणाचा भार ते उचलून धरत आहेत असेच वाटते. या दोन खांबाच्या माथ्यावर विशिष्ट अशा वक्र आकाराच्या तीन आडव्या शिळा ठेवल्या आहेत. त्यातील दर दोन शिळांमध्ये एक पोकळी ठेऊन त्या पोकळ्यांमध्ये तसेच सर्वात वरील शिळेच्या माथ्यावर सुंदर मूर्ती ठेवल्या आहेत. हे सारे शिल्प एकाच अखंड प्रस्तरातून कोरले आहे असे वाटत नाही, पण त्यामधले सांधे बेमालूम पध्दतीने जोडले आहेत, त्यामुळे ते सहजपणे दिसून येत नाहीत.\nया कमानींचे उभे खांब व आडव्या पट्ट्या यांवर अगणित सुरेख शिल्पे कोरलेली आहेत. ती सारी पॅनेल्सच्या स्वरूपात आहेत. द्विमिती चित्रांनाच थोडा उठाव देऊन त्यातून त्रिमितीचा भास निर्माण केला आहे. अनेक प्रकारच्या आकृती या चित्रांमध्ये एकमेकीमध्ये गुंतवल्या असल्यामुळे सत्य आणि कल्पित यांचे अगम्य असे मिश्रण या कलाकृतींमध्ये दिसते. यातील चित्रांचे मुख्य विषय आहेत :\n१. जातक कथांमधील दृष्ये\n२. गौतम बुध्दाच्या आयुष्यातील प्रसंग\n३. बौध्द धर्माशी निगडित बुध्दानंतरच्या काळातील प्रसंग\n४. मानुषी बुध्दांशी निगडित दृष्ये\n५. विविध प्राणिमात्र व वनराई वगैरेंची चित्रे आणि कलाकुसर\nजातक कथांमध्ये गौतमबुध्दाच्या पूर्वायुष्याच्या गोष्टी आहेत. ती बौध्दधर्मीयांची पुराणे आहेत असे म्हणता येईल. या पूर्वजन्मांमध्ये गौतमाने मनुष्य रूपात तसेच विविध प्राणी व पक्षी यांच्या रूपात जन्म घेतले होते. त्यात छद्दंत नांवाचा सहा दांत असलेला गजराज, महाकपी नांवाचा वानर, एक शिंग असलेले हरिण वगैरेंच्या उद्बोधक कथा आहेत. समा नांवाच्या मातृपितृभक्त मुलाची गोष्ट श्रावणबाळाच्या गोष्टी सारखी आहे. या कथांमधील प्रसंग चित्रमय पध्दतीने दाखवले आहेत. प्रत्येक चित्रामधील अनेक पात्रांच्या मुद्रा व त्यांचे हांवभाव पाहण्यासारखे आहेत.\nगौतमबुध्दाच्या जीवनातले प्रसंग त्याच्या जन्माच्या आधीपासून सुरू होतात. त्याची आई मायादेवी हिला एक दृष्टांत होऊन एक महात्मा तिच्या उदरी जन्माला येणार असल्याचे समजते. सिध्दार्थाच्या जन्मामुळे राजधानीत सर्वांना आनंदीआनंद होतो, त्यानंतर कुमार सिध्दार्थाचे बालपण, यशोधरेबरोबर विवाह, त्याने रथात बसून राज्याचे निरीक्षण करायला बाहेर पडणे, घरदार सोडून रानात जाणे, बोधीवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती होणे वगैरे सारा कथाभाग कांही प्रत्यक्ष रूपाने तर कांही अप्रत्यक्ष रूपाने दाखवला आहे.\nएक सजवलेला घोडा त्यावर आरूढ झालेल्या राजकुमाराला घेऊन रानाच्या दिशेने जातो आणि उलट दिशेने एक रिकामा घोडा खाली मान घालून परत येतांना दिसतो एवढ्या दोन चित्रांतून गौतमाचे तपश्चर्या करण्यासाठी रानात जाणे सूचित केले आहे. त्याचप्रमाणे बोधीवृक्षाखाली गौतमाची आकृती न दाखवताच त्याचे तिथे असणे सूचित केले आहे.\nबौध्द धर्माच्या प्रसारार्थ गौतमबुध्दाने तसेच त्याच्या प्रमुख अनुयायांनी मोठमोठे दौरे काढून जागोजागी प्रवचने दिली, संघ स्थापन केले, त्यांना अनेकविध माणसे भेटली. त्यात कांही राजे होते तर कांही दीनवाणे पीडित लोक होते, कांही पंडित होते तशाच गणिकासुध्दा होत्या. या सर्वांचा कसा उध्दार झाला हे वेगवेगळ्या कथांमध्ये सांगितले आहे. महावीर हा अखेरचा तीर्थंकर होता तसेच गौतम हा शेवटचा बुध्द होता, त्याच्या आधीसुध्दा कांही बुध्द होऊन गेले अशी बौध्दधर्मीयांची मान्यता आहे. त्या सर्वांच्या जीवनाशी निगडित कथा आहेत. या सर्वच गोष्टी चमत्कारांनी भरल्या आहेत. त्यातल्या त्यात ज्या शक्यतेच्या कोटीतल्या वाटतात त्यांचा समावेश इतिहासात केला गेला असावा. सांची येथील तोरणांवरील चित्रांत शक्य व अशक्य या दोन्ही प्रकारच्या गोष्टी दाखवल्या असल्यामुळे त्या एकमेकीत मिसळून गेल्या आहेत. लक्षपूर्वक पाहून त्या चित्रांचा अर्थ लावावा लागतो.\nयाशिवाय अनेक प्रकारचे जलचर व थलचर पशु, पक्षी तसेच झाडे, पाने, फुले वगैरेंनी ही चित्रे सुशोभित केलेली आहेत. त्यातले अनेक पाकळ्यांचे कमळ, धम्मचक्र, स्तूपाचा बाह्य आकार, बोधीवृक्ष, त्याखाली जिच्यावर बसून गौतमबुध्दाने तप केले ती शिला, सम्राट अशोकाचे चार सिंह वगैरे कांही प्रतीके अनेक जागी कोरलेली दिसतात. हे चार सिंह आणि चक्र यांना भारताच्या नाण्यांवर व नोटांवर स्थान मिळाले आहे.\nतोरणाचे स्तंभ आणि आडव्या शिला यांच्या माथ्यावरील मोकळ्या जागांवर पूर्णपणे त्रिमित अशा आकृती आहेत. यांत घोड्यावर किंवा हत्तींवर बसलेले स्वार, नृत्य करणा-या नर्तकी वगैरे आहेत. क���ंही मनुष्याकृतींना तर आतल्या बाजूला पहाणारे एक आणि बाहेरच्या बाजूने पहाणारे दुसरे अशी दोन दोन तोंडे आहेत. माणसाने बाह्य सृष्टीकडे लक्ष द्यावे तसेच अंतर्मुखसुध्दा व्हावे असे यातून सुचवले आहे.\nअशा प्रकारच्या खूप मजा इथे आहेत. ही चित्रे पाहण्यासारखी आहेतच, पण त्याबरोबर विचार करायला लावणारी आहेत. मात्र त्यासाठी बौध्द धर्म, त्याचे तत्वज्ञान, त्यांच्या समजुती वगैरेंची माहिती असायला हवी.\nFiled under: प्रवासवर्णन, सांची |\n« सांचीचे स्तूप – भाग २ प्रेमदिन – व्हॅलेंटाईन डे »\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nगुणवत्ता, दर्जा, स्तर, प्रत …… आणि क्वालिटी\nयंत्रे तयार करणारी यंत्रे नोव्हेंबर 11, 2021\nशाश्वत ऊर्जा ऑक्टोबर 20, 2021\nवातावरणामधील हवेचा दाब ऑक्टोबर 7, 2021\nतेथे कर माझे जुळती – भाग १९ – माझ्या आत्या सप्टेंबर 27, 2021\nओझोन आणि हीलियम सप्टेंबर 16, 2021\nप्लॅस्टिक – ब्रह्मराक्षस की बागुलबोवा \nगॅलीलिओ आणि विज्ञान (सायन्स) ऑगस्ट 10, 2021\nकोपरनिकसचे संशोधन – सूर्यमालिका जुलै 29, 2021\nजुगाड पुराण जुलै 22, 2021\nएक धामधुमीचा दिवस (११ जुलै २००६) जुलै 11, 2021\nप्राचीन काळातील भारताची विज्ञानामधील प्रगति जून 29, 2021\nपरतलो मातृभूमीला मे 31, 2021\nइंद्र देवा रे देवा …. मे 25, 2021\nभगवान श्रीपरशुराम मे 14, 2021\nशून्याचा शोध मे 10, 2021\nपुण्याचा स्वाइनफ्ल्यू २००९ एप्रिल 14, 2021\nसिंहगड आणि मी एप्रिल 8, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-OCU-IFTM-rcb-journey-ends-in-ipl-2018-cricket-fans-troll-virat-and-team-5876780-PHO.html", "date_download": "2021-12-05T08:32:17Z", "digest": "sha1:HB4JHIUL7S3SBW55AJT6VSCBJ7VGF4MY", "length": 4139, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "rcb journey ends in ipl 2018 cricket fans troll virat and team | IPL मधून बाहेर पडला विराट कोहलीचा संघ, फॅन्सने असे केले Troll - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nIPL मधून बाहेर पडला विराट कोहलीचा संघ, फॅन्सने असे केले Troll\nस्पोर्ट्स डेस्क - IPL च्या 53 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगलुरुला 30 धावांनी पराभूत केले. मॅचमध्ये बेंगलुरूला विजयासाठी 165 धावांचे आव्हान मिळाले होते. त्याचा पाठलाग करताना विराटच्या नेतृत्वातील आरसीबीचा संघ 134 धावांवरच गारद झाला. या पराभवासोबतच IPL 2018 मध्ये आरसीबीचा प्रवास येथेच संपला. या आयपीएल सीझनमध्ये RCB ने 14 सामने खेळले. त्यापैकी 6 सामन्यांतच त्��ांना विजय मिळवता आले. आरसीबी बाहेर पडताच फॅन्स भडकले. त्यांनी सोशल मीडियावर आपला राग व्यक्त केला. विशेष म्हणजे, कर्नाटकमध्ये भाजपचे मुख्यमंत्री बीएस येदीयुरप्पा यांनी राजीनामा दिल्याच्या काही तासांतच बंगलुरुचा संघ आयपीएलमधून बाहेर पडला. हा योगा-योग असला तरीही क्रिकेटच्या चाहत्यांनी त्यावरून सुद्धा टीमला ट्रोल केले.\nराजस्थान रॉयल्स- 164/5 (20 ओव्हर) (राहुल- 80, रहाणे- 33)\nरॉयल चॅलेंजर्स बंगलुरु- 134 (19.2 ओव्हर) (डिव्हिलिअर्स- 53, पार्थिव- 33)\nMoM- श्रेयस गोपाल (4/16 विकेट)\nपुढील स्लाइड्सवर, विराटला ट्रोल करताना इंटरनेटवर आलेल्या गंमतीशीर प्रतिक्रिया...\nन्युझीलँड ला जिंकण्यासाठी 539 धावांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-classical-musician-dhruvjyoti-ghosh-no-more-5642748-NOR.html", "date_download": "2021-12-05T07:51:49Z", "digest": "sha1:62S4ZJS4UWA6RYTI7VUGLVL6W72LLNS6", "length": 2890, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Classical Musician Dhruvjyoti Ghosh No more | प्रख्यात सारंगी वादक पंडित ध्रुवज्योती घोष यांचे हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईत निधन - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nप्रख्यात सारंगी वादक पंडित ध्रुवज्योती घोष यांचे हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईत निधन\nमुंबई - प्रसिद्ध ज्येष्ठ सारंगीवादक पंडित ध्रुवज्योती घोष (५९) यांचे साेमवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांनी एकल सारंगीवादक म्हणून संगीतविश्वात स्वत:चे स्थान निर्माण केले होते. घोष यांचे पार्थिव संगीत महाभारती या संस्थेच्या वास्तूत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.\nघोष हे संगीत महाभारती या संस्थेचे संस्थापक पंडित निखिल घोष यांचे पुत्र व तबलावादक नयन घोष यांचे धाकटे बंधू होत.\nभारत ला 480 धावांची आघाडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-manjula-shetty-murder-case-5646468-NOR.html", "date_download": "2021-12-05T08:23:03Z", "digest": "sha1:53BGR7PGDWV4MSIJANRO5NAVQQEM5FR6", "length": 6671, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Manjula Shetty Murder case | मंजुळा शेट्ये हत्या प्रकरणातील पुरावे आपल्यासमक्ष नष्ट केले, 6 अाराेपींना 14 दिवस काेठडी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमंजुळा शेट्ये हत्या प्रकरणातील पुरावे आपल्यासमक्ष नष्ट केले, 6 अाराेपींना 14 दिवस काेठडी\nमुंबई - मंजुळा शेट्येची हत्या केल्यानंतर तिच्या बराकीतील सांडलेल��� रक्त आणि तिच्यावर अत्याचार करण्याकरिता वापरण्यात आलेली काठी तसेच इतर काही हत्यारे माझ्यासमोर इतर कैद्यांना सांगून नष्ट करण्यात आल्याचा खळबळजनक खुलासा तुरुंगात असलेले आमदार रमेश कदम यांनी महानगर मुख्य दंडाधिकाऱ्यांसमोर शुक्रवारी केला. दरम्यान, न्यायाधीशांनी या प्रकरणातील सहा आरोपींना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे.\nअामदार कदम सध्या अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्याप्रकरणी भायखळा तुरुंगातच आहेत. मंजुळा शेट्ये हत्याप्रकरणी आपली साक्ष नोंदवण्यात यावी, असा अर्ज त्यांनी केला होता. त्यानुसार शुक्रवारी त्यांची साक्ष नोंदवण्यात आली. मंजुळा शेट्ये हिची हत्या केल्याच्या दिवशी संध्याकाळी सहानंतर हत्येची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या मदतीने कारागृह पोलिस अरुण जाधव आणि बनसोडे यांनी बॅरेकची साफसफाई केली. तर कैदी गुलाब यादव, चंद्रकांत यादव, सुभाष यादव आणि कैदी मंडल यांच्या मदतीने मारहाणीसाठी वापरण्यात आलेली काठी आणि इतर पुरावे नष्ट केल्याचा खळबळजनक आरोप आमदार रमेश कदम यांनी केला आहे. आपल्या समोर हा सर्व प्रकार घडला असल्याने या हत्या प्रकरणात कलम १६४ अंतर्गत आपला जबाब नोंदवावा, अशी मागणीही त्यांचे वकील अॅड. नितीन सातपुते यांनी केली आहे.\nसरकारी पक्ष पाेलिस काेठडीसाठी अाग्रही नाही\nधक्कादायक बाब म्हणजे एरवी सरकारी वकील आरोपींच्या पोलिस कोठडीसाठी जोरदार युक्तिवाद करतात, शुक्रवारी मात्र शेट्ये हत्या प्रकरणातील आरोपींच्या पोलिस कोठडीसाठी कसलाही युक्तिवाद न करता सरकारी पक्षाने आरोपींच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली. विशेष म्हणजे हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेले हत्यार आणि इतर महत्त्वाचे पुरावे अजूनही सापडले नसल्याचे तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात सांगितले होते. तसेच या प्रकरणात आणखीही काही आरोपी असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. या शिवाय आरोपी तपासात सहकार्य करत नाहीत, आणखी साक्षीदारांचे जबाब नोंदवायचे आहेत असा युक्तिवाद करण्यात आला होता. असे असताना आजच्या सुनावणीदरम्यान यापैकी एकाही मुद्द्यांवर युक्तिवाद झाला नाही.\nभारत ला 539 धावांची आघाडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/aurangabad/memorandum-understanding-between-university-and-garje-maharashtra-a680/", "date_download": "2021-12-05T07:07:34Z", "digest": "sha1:XXXYQMGQS5UNEMD2K3XVW43VXI5YUECM", "length": 18765, "nlines": 138, "source_domain": "www.lokmat.com", "title": "‘गर्जे महाराष्ट्र’ सोबत विद्यापीठाचा सामंजस्य करार - Marathi News | Memorandum of Understanding between the University and Garje Maharashtra | Latest aurangabad News at Lokmat.com", "raw_content": "\nरविवार ५ डिसेंबर २०२१\nकोरोना वायरस बातम्याभारत विरुद्ध न्यूझीलंडलोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्डसओमायक्रॉनममता बॅनर्जीकंगना राणौतबीसीसीआयलोकमत डिजीटल इन्फ्लूअन्सर ॲवॉर्ड २०२१नवाब मलिक बिग बॉस मराठी\n‘गर्जे महाराष्ट्र’ सोबत विद्यापीठाचा सामंजस्य करार\nऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व अमेरिका स्थित ‘गर्जे महाराष्ट्र ग्लोबल इनोव्हेशन अकॅडेमी’ यांच्यात सामंजस्य करार करार ...\n‘गर्जे महाराष्ट्र’ सोबत विद्यापीठाचा सामंजस्य करार\nऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व अमेरिका स्थित ‘गर्जे महाराष्ट्र ग्लोबल इनोव्हेशन अकॅडेमी’ यांच्यात सामंजस्य करार करार झाला आहे. जागतिक पातळीवरील उद्योजक, प्रशिक्षक, मार्गदर्शक यांचा समावेश असलेल्या या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून मराठवाड्यातील स्टार्टअप सुरू करू इच्छिणाऱ्या नवउद्योजकांना चांगली संधी उपलब्ध होणार आहे.\nविद्यापीठातील ‘एआयसी-बामू फाऊंडेशन’ व अमेरिकेतील मराठी माणसांसाठी कार्य करणारी सामाजिक संस्था ‘गर्जे मराठी‘ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्टार्टअप अ‍ॅक्सलेटर प्रोग्राम’अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहोत. यासंदर्भात माहिती देण्यासाठी रविवारी ऑनलाइन पत्रकार परिषद घेण्यात आली. यामध्ये कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, ‘गर्जे मराठी’चे अध्यक्ष आनंद गाणू व सुधीर कदम (अमेरिका), अलंकार जोशी (सिंगापूर), प्रकुलगुरू डॉ. शाम शिरसाठ, कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी, संयोजक डॉ. सचिन देशमुख, संजय शिंदे हे सहभागी झाले होते.\nमराठवाड्यातील विद्यार्थी, संशोधक यांच्यात मोठी क्षमता असून त्यांना ‘गर्जे महाराष्ट्र’सोबत झालेल्या कराराच्या माध्यमातून स्टार्टअप सुरू करण्यासाठी योग्य मार्गदर्शन व सहकार्य करण्यात येईल, असे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले म्हणाले. ‘सिलिकॉन व्हॅली’च्या धर्तीवर नवउद्योजकांसाठी सोळा आठवड्यांचा प्रशिक्षण कार्यक्रम निःशुल्क उपलब्ध करण्यात आला आहे. ‘गर्जे महाराष्ट्र’द्वारे पुरविल्या जाणाऱ्या सर्व सेवा नि:शुल्क असतील. यासाठी कसल्याही प्रकारे आर्थिक सहभाग घेतला ���ाणार नाही, असे सुधीर कदम म्हणाले. पात्र नवउद्योजकांनी यात सहभाग घेऊन जागतिक पातळीवरील अत्युच्च दर्जाचे प्रशिक्षण, मार्गदर्शन प्राप्त करावे आणि उत्तुंग यशाला गवसणी घालावी, असे आवाहन संस्थापक आनंद गानू व अलंकार जोशी यांनी केले.\nनवीन उद्योजकांसाठी आयोजित या सोळा आठवड्यांच्या प्रशिक्षणामध्ये उद्योगाच्या प्रारंभीच्या काळात आवश्यक दृष्टिकोन, साधने आणि कौशल्य याबाबत मार्गदर्शन केले जाईल. हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर सहभागींना आपली अंगभूत कौशल्ये अधिक विकसित करून ती आपल्या गुंतणूकदारांसमोर सादर करता येतील. आपला उद्योग सुरू करताना, विकसित करताना आणि विस्तार करताना येथील प्रशिक्षकांचे नियमित मार्गदर्शन घेता येईल. या प्रशिक्षणादरम्यान यात सहभागींना येणाऱ्या अडचणी, अनुभव हे सर्वच प्रशिक्षकांसमोर दर आठवड्याला सादर करण्यात येतील.\nक्रिकेट :IPL 2021: मालदीवमधील बारमध्ये 'झिंगाट' होऊन वॉर्नर आणि स्लेटर यांच्यात धक्काबुक्की, नेमकं काय घडलं\nIPL 2021: ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नर आणि क्रिकेट समालोचक मायकेल स्लेटर यांच्यात मद्यधुंद अवस्थेत धक्काबुक्की झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. ...\nक्रिकेट :IPL 2021: आयपीएलमध्ये लक्षवेधी कामगिरी केलेल्या चेतन सकारियाच्या वडिलांचं कोरोनानं निधन\nchetan sakariya: राजस्थान रॉयल्सचा युवा वेगवान गोलंदाज चेतन सकारिया याचे वडील कांजीभाई यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. त्यांच्यावर गुजरातमधील वर्तेज येथील हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू होते. ...\nक्रिकेट :आर्थिक नुकसानभरपाई होईलही, पण विश्वासार्हतेचे काय\nक्रिकेट प्रशासन हे व्हायरसचा आणि साथ रोगाचा अभ्यास करीत नाही हे मान्य, मात्र कोरोना त्सुनामीची चर्चा जगभरातील तज्ज्ञ जानेवारीपासूनच करीत होते. ...\nक्रिकेट :Prithvi Shaw : संघात पुनरागमनासाठी पृथ्वी शॉसमोर निवड समितीनं ठेवली एक अट, रिषभ पंतकडूनही शिकण्याचा सल्ला\nविजय हजारे ट्रॉफीत पृथ्वीनं एकाच पर्वात ८००+ धावा करणारा तो पहिलाच फलंदाज आहे. शिवाय आयपीएल २०२१तही त्याची बॅट चांगलीच तळपलेली पाहायला मिळाली. तरीही त्याच्या नावाचा इंग्लंड दौऱ्यासाठीच्या संघात विचार केला गेला नाही. ...\nक्रिकेट :Big News : इंग्लंड दौऱ्यासाठी निवड झालेल्या टीम इंडियातील गोलंदाजाला झाला कोरोना\nबीसीसीआयनं शुक्रवारी इंग्लंड दौऱ्यासा���ी २० सदस्यीय जम्बो संघ जाहीर केला. ...\nक्रिकेट :'ऑस्ट्रेलियन खेळाडू दुटप्पी; कोरोनामुळे द. आफ्रिका दौरा रद्द केला अन् भारतात IPL खेळायला आले'\nदक्षिण आफ्रिका क्रिकेटचे संचालक आणि माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ यानं ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या दुटप्पी वागणूकीवर निशाणा साधला. ...\nऔरंगाबाद :औरंगाबाद जिल्ह्यातील १४ हजार मतदारांना वगळायचे आहे यादीतून नाव\nदोन हजार मतदारांना बदलायचा आहे वॉर्ड, मतदारसंघ ...\nऔरंगाबाद :महापालिका ट्रक टर्मिनलची जागा स्मार्ट सिटी बस डेपोला देणार; हालचालींना वेग, प्राथमिक चर्चा पूर्ण\nAurangabad Municipal Corporation: महापालिकेतर्फे बाजार समिती परिसरात आरक्षण तर टाकण्यात आले. मात्र, मागील १५ वर्षांत ट्रक टर्मिनल उभारले नाही. ...\nऔरंगाबाद :पेट लव्हर्स इकडे लक्ष द्या, महापालिकेचा परवाना नसेल तर श्वान होईल जप्त\n१५ हजार श्वानप्रेमी शहरात असून १ जानेवारी २०२२ पासून महापालिका नियमांची कठोर अंमलबजावणी होणार आहे ...\n विद्यापीठात १२० कोटींचा गैरव्यवहार, विधिमंडळाच्या आश्वासन समितीने केले स्पष्ट\nDr. Babasaheb Ambedkar Marathvada University News: विधिमंडळाच्या आश्वासन समितीने विद्यापीठात तत्कालीन कुलगुरू बी.ए. चोपडेंच्या कार्यकाळात १२० कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट केले आहे. ...\nऔरंगाबाद :दुचाकीस्वारांना वाचविताना ट्रक उलटला; नागरिकांची कॉल्डड्रिंक्सचे बॉक्स पळविण्यासाठी झुंबड\nमुंबई-नागपूर महामार्गावरील तीसगावच्या खवड्या डोंगराजवळ चालकाने दुचाकीवरील तिघांना वाचविले. ...\nऔरंगाबाद :शेतकऱ्यांचा खंडित वीज पुरवठा सुरळीत करा, अन्यथा कार्यालयात सर्प सोडणार\nकार्यालयात सर्प सोडून महावितरणच्या मुजोर अधिकाऱ्यांना सळोकीपळो करून सोडणार ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nNagaland Firing : नागालँडमध्ये हिंसाचार, गोळीबारात ११ जणांचा मृत्यू; गावकऱ्यांनी सुरक्षा दलाच्या गाड्या जाळल्या\n जानेवारीत कोरोनाची तिसरी लाट येणार; दिवसाला दीड लाख संक्रमित\nCoronaVirus News: ओमायक्रॉनमुळे देशात कोरोनाची तिसरी लाट; पुढील ८ आठवडे देशासाठी अत्यंत महत्त्वाचे\nOmicron Variant: ओमायक्रॉनने चिंता वाढवली; अकोल्यात जमावबंदी लागू, रॅली, मोर्चा अन् आंदोलनाला बंदी\nSarkari Naukri 2022 : संरक्षण मंत्रालयात ऑफिसर, ट्रान्सलेटर पदांवर नोकरीची सुवर्णसंधी; ३९ हजारांपर्यंत मिळणार वेतन\nनवा पक्ष स्थापन करणार का; गुलाम नबी आझाद म्हणाले, \"राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z80417032836/view", "date_download": "2021-12-05T07:19:16Z", "digest": "sha1:TEJ56CSJMJ2BLXW2BMWNJVPT4WUZVGXU", "length": 28272, "nlines": 184, "source_domain": "www.transliteral.org", "title": "रुद्राक्ष महिमा व इतिहास - TransLiteral Foundation", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|विधी|पूजा विधी|रुद्राक्ष धारण विधी|\nरुद्राक्ष महिमा व इतिहास\nरुद्राक्ष महिमा व इतिहास\nरुद्राक्षाची महती व सामर्थ्य\nएकमुखी रुद्राक्ष धारण मंत्र\nद्विमुखी रुद्राक्ष धारण मंत्र\nत्रिमुखी रुद्राक्ष धारण मंत्र\nचतुर्मुखी रुद्राक्ष धारण मंत्र\nपंचमुखी रुद्राक्ष धारण मन्‍त्र\nषण्मुखी रुद्राक्ष धारण मन्‍त्र\nसप्‍तमुखी रुद्राक्ष धारण मन्‍त्र\nअष्‍टमुखी रुद्राक्ष धारण मन्‍त्र\nनवमुखी रुद्राक्ष धारण मंत्र\nदशमुखी रुद्राक्ष धारण मंत्र\nएकादशमुखी रुद्राक्ष धारण मंत्र\nद्वादशमुखी रुद्राक्ष धारण मंत्र\nत्रयोदशमुखी रुद्राक्ष धारण मन्त्र\nचतुर्दशमुखी रुद्राक्ष धारण मंत्र\nरुद्राक्ष महिमा व इतिहास\nरुद्राक्ष अत्यंत पवित्र, शंकरांना अत्यंत प्रिय, तसेच दर्शन, स्पर्श व जप द्वारा सर्व पापे नष्ट होतात.\nरुद्राक्ष महिमा व इतिहास\nरुद्राक्ष-महिमा आपल्या अनेक शास्त्रांतून सांगितला आहे. 'देवी भागवतात सांगितले आहे की स्नानादीने निवृत्त होऊन शुध्द वस्त्र परिधान कराव व भस्म लावून रुद्राक्षमाला धारण करावी . नंतर विधिसहित मंत्र जप करावा. जर बत्तीस रुद्राक्ष गळ्यात, चाळीस मस्तकाभोवती, सहा सहा दोन्ही कानात , बारा बारा दोन्ही हातात, सोळा सोळा दोन्ही भुजात, एक शेंडीत, तसेच एकशे आठ रुद्राक्ष वक्षस्थळी धारण केल्यास, धारण करणारा स्वतः नीलकंठ शीव बनतो .\nरुद्राक्षास सोने किंवा चांदीच्या तारेत ओवून शेंडीत व कानात धारण करावे. यज्ञोपवीत, हात, कंठ व पोटावर रुद्राक्ष धारण करुन पंचाक्षर मंत्र 'नमः शिवाय' चा जप करावा.\nविद्वान पुरुषाने प्रसन्न मन व निर्मल बुध्दीने रुद्राक्ष धारण करावेत. कारण तोच शिव ज्ञानाचे प्रत्यक्ष साधन आहे. जो पुरुष रुद्राक्ष शेंडीत धारण करतो त्याच्यासाठी रुद्राक्ष तारक तत्त्वा ( ओंकार ) प्रमाणे महान आहे. दोन्ही कानात धारण केलेले रुद्राक्ष साक्षात शिव स्वरुप आहेत.\nयज्ञोपवीतामध्ये धारण केल्यास रुद्राक्ष वेदांप्रमाणे असतात. हातांत धारण केल्यास दिशाप्रमाणे, तसेच कंठात धारण केल्याने सरस्वती व अग्निदेवतेप्रमाणे महिमावान असतात .\nरुद्राक्ष धारणाचा निर्देश चारी आश्रमांत व चारी वर्णांत केलेला आहे. रुद्राक्ष धारण करतात ते साक्षात रुद्राक्ष बनतात. रुद्राक्ष धारण करणार्‍यांना निषिध्द दर्शन , निषिध्द श्रवण, निषिध स्मरण, निषिध्द वस्तूपासून दोष लागत नाही. जरी तो निषिध्द वस्तू हुंगेल, निषिध्द पदार्थ खाईल किंवा निषिध्द मार्गक्रमण करील तरी तो पापमुक्‍त रहातो.\nजरी रुद्राक्ष धारण केलेला मनुष्य कोणाकडे जेवला तर साक्षात रुद्राने जेवण केले असे मानावे. जो मनुष्य रुद्राक्ष धारण करणार्‍यास श्राध्दास जेवण घालतो त्यास पितरलोकाची प्राप्‍ती होते . जे लोक रुद्राक्षधारीचे चरण धुवून ते जल पितात ते सर्व पापांपासून मुक्‍त होऊन शिवलोकात जातात. जे मनुष्य भक्‍तिसहित रुद्राक्षयुक्‍त स्वर्णाभूषण धारण करतात, ते रुद्रत्व प्राप्‍त करतात .\nरुद्राक्षाचा अशा प्रकारचा महिमा ऐकून नारदांनी प्रश्न केला \"हे निष्पाप आपण अशा प्रकारे रुद्राक्षमहिमा वर्णन केलात त्यात महान पुरुषद्वार त्याचे पूजन का करावे ते सांगा .\"\nनारायणाने सांगितले \"हे मुने जो प्रश्न आपन विचारीत आहात तोच प्रश्‍न एका वेळी भगवान गिरीजानाथाना कुमार स्क्न्दाने विचारला होता. त्यावेळी भगवान शंकराने जे उत्तर दिले ते तुला सांगतो .\nशुणु षण्मुख तत्त्वेन कथयामि समासतः \nत्रिपुरो नाम दैत्यस्तु पुराऽऽसीत्सर्वदुर्जयः ॥\n रुद्राक्ष तत्त्वाविषयी कथन करतो.\nप्राचीन काली त्रिपुरनामक एक दुर्जन दैत्य होता.\nहस्तास्तेन सुराः सर्वे ब्रह्मविष्णवाऽदि देवताः ॥\nसर्वेस्तु कथिते तस्मिंस्तदाऽहं त्रिपुरं प्रति ॥\nजेव्हा त्याने ब्रह्मा विष्णू इत्यादी सर्व देवतांना त्रास द्यायला सुरुवात केली तेव्हा त्या सर्व देवतांनी त्रिपुरासुरास मारण्याची मला विनंती केली.\nसर्व देवमयं दिव्यं ज्वलंतं वीररुपि यत्‌ ॥\nतेव्हा मी एक सर्व देवतायुक्‍त, दिव्य, जाज्वल्यमान, वीरस्वरुप 'अघोर' संज्ञक मनोहर महाशस्त्राची कल्पना केली .\nत्रिपुरस्य वधार्थाय देवनां तारणाय च \nदिव्यवर्ष सहस्त्रं तु चक्षुरुन्मीलितं मया \nपश्‍चन्ममाकुलाक्षिभ्यः पतिता जलबिन्दवः ॥\nत्रिपुरासुरास मारणे, देवतांचे रक्षण करणे, तसेच सर्वं विघ्ने दूर करण्यासाठी उन्मीलित नेत्रांनी त्या अघोरास्त्राच्या रचनेविषयी विचार करीत असता माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले .\nतत्राश्रुबिंदुतो जाता महारुद्राक्ष वृक्षकाः \nममाज्ञया महासेन सर्वेषां हितकाम्यया ॥\nनेत्रातील त्या अश्रूंचे रुद्राक्ष वृक्ष बनले. ते माझ्या आज्ञेने सर्व जीवांचे हित साधणारे आहेत.\nबभूवस्ते च रुद्राक्षा अष्टत्रिंशत्प्रभेदतः \nसूर्यनेत्र समुद्‌भूताःता कपिला द्वादशस्मृताः ॥\nते रुद्राक्ष ३८ प्रकारचे झाले. त्यात माझ्या सूर्य नेत्रा ( उजव्या नेत्रातून ) तून कपिलवर्णाचे बारा प्रकारचे रुद्राक्ष उत्पन्न झाले .\nसोमनेत्रोत्थिताः श्‍वेतास्ते षोडशविद्याः क्रमात्‌ \nवन्हि नेत्रोद्‌भवाः कृष्णा दशभेदा भवन्ति हि ॥\nमाझ्या सोम नेत्रातून ( डाव्या नेत्रातून ) श्‍वेत वर्णाचे सोळा प्रकारचे व अग्निनेत्रातून ( तृतीयनेत्र ) कृष्णवर्णाचे दहा प्रकारचे रुद्राक्ष निर्माण झाले .\nश्‍वेतवर्णश्‍च रुद्राक्षी जातितो ब्राह्म उच्यते \nक्षात्रो रक्‍तस्तथा मिश्रो वैश्यः कृष्णास्तु शूद्रकः ॥\nश्‍वेत वर्णाचा रुद्राक्ष ब्राह्मण जातीचा, लाल रंगाचा रुद्राक्ष क्षत्रिय जातीचा, मिश्रित रंगाचा वैश्य जातीचा व काळ्या रंगाचा शूद्र जातीचा असतो.\nएकवक्‍त्रः शिवा साक्षाद्‌ ब्रह्महत्त्यां व्यपोहति \nद्विवक्त्रो देवदेव्यौस्याद्‌ विविधं नाशयेदघम्‌ ॥\nएकमुखी रुद्राक्ष साक्षात शिवरुप तसेच ब्रह्महत्या दूर करणारा आहे. दोन मुखी रुद्राक्ष देवीदेवतास्वरुप तसेच विविध पापांचा नाशक आहे.\nत्रिवक्‍त्रःस्त्वनलः साक्षात्स्त्रीहत्यां दहति क्षणात्‌ \nचतुर्वक्‍त्रः स्वयं ब्रह्मा नरहत्यां व्यपोहति ॥\nतीनमुखी रुद्राक्ष अग्निरुप असून स्त्रीहत्यारुप पापांचा नाश ( भस्म ) करणारा आहे. चतुर्मुखी रुद्राक्ष स्वयं ब्रह्मास्वरुप व नरहत्यानाशक आहे .\nपत्र्चवक्त्रः स्वयं रुद्रः कालाग्निनमिनामतः \nमुच्यते सर्व पापैस्तु पंचवक्‍त्रस्य धारणात्‌ ॥\nपंचमुखी रुद्राक्ष स्वतः कालाग्निनामक आहे. तसेच अभक्ष्य भक्षण व अगम्या गमनाचे पाप दूर करणारा आहे. या रुद्राक्षाच्या धारणेने सर्वं पापे नष्ट होतात.\nषड‌ वक्‍त्रः कार्तिसेयस्तु सा धार्यो दक्षिणे करे \nब्रह्महत्यादिभिः पापैः मुच्यते नात्र संशय ॥\nसह्य मुखी रुद्राक्ष कार्तिक���य स्वरुप असून उजव्या भुजेवर बांधावेत. हा ब्रह्महत्येपासून मुक्‍त करणारा आहे.\nसप्तवक्‍त्रो महाभागो ह्यनंगो नाम नामतः \nतध्दारणान्मुच्यते हि स्वर्णस्तेयादि पातकैः ॥\nसप्तमुखी रुद्राक्ष अत्यंत भाग्यशाली तसेच अनंग नामक कामदेव स्वरुप असून, त्याचे धारण केल्यास स्वर्णचोरी इत्यादी पापांपासून मुक्‍ती मिळते.\nअष्टवक्‍त्रो महासेन साक्षाद‌ देवो विनायकः \nअन्नकूटं तूलकूटं स्वर्णकूटं तथैव च ॥\nदुष्टान्वयस्त्रियं वाऽथ संस्पृशश्च गुरुस्त्रियम्‌ \nएवामादीनि पापानि हन्ति सर्वा विधारणात्‌ ॥\nविघ्नास्तस्य प्रणश्यन्ति याति चान्ते परंपदम्‌ \nभवंत्येते गुणाः सर्वे ह्यष्टवक्‍त्रस्य धारणात्‌ ॥\nअष्टमुखी रुद्राक्ष साक्षात विनायक स्वरुप आहे. याचे धारण केल्याने अन्न, कापूस, तसेच स्वर्ण यांचे ढीग घरात पडतात. यामुळे दुष्ट स्त्रिया तसेच गुरुपत्‍नी इत्यादी संस्पृश्यांचे पापसुध्दा नष्ट होऊन जाते . सर्व विघ्ने नष्ट होतात व अंती परमपदाची प्राप्ती होते. अष्टमुखी रुद्राक्ष धारण केल्याने या सर्व गुणांची ( लाभांची ) उत्पत्ती होते.\nनववक्‍त्रो भैरवस्तु धारयेद वाम बाहुके \nभुक्‍तिमुक्‍तिप्रदः प्रोक्‍तो मम तुल्यबलो भवेत्‌ ॥\nनऊमुखी रुद्राक्ष भैरवस्वरुप आहे. यास डाव्या दंडावर बांधले पाहिजे. तो भोग व मोक्ष देणारा व माझ्याप्रमाणे बलशाली बनविणारा आहे.\nदशवक्‍त्रस्तु देवेशः साक्षाद्देवो जनार्दनः \nग्रहाश्वैव पिशाचाश्च वेताला ब्रह्मराक्षसाः \nपन्नागाश्वोपशाम्यंति दशवक्‍त्रस्य धारणात्‌ ॥\nदशमुखी रुद्राक्ष साक्षात जनार्दन भगवान आहे. याच्या धारणने सर्व ग्रह, पिशाच्च, वेताळ, ब्रह्मराक्षस तसेच सर्प यांचे भय दूर होते .\nशिखायां धारयेद्यो वै तस्य पुण्यफलं शुणु ॥\nअश्वमेध सहस्त्रस्य वाजपेय शतस्य च \nगवां शत सहस्त्रस्य सम्यग्द्त्तस्य यत्फलम्‌ ॥\nतत्फलं लभते शीघ्‍रं वक्‍त्रैकादश धारणात्‌ ॥\nएकादशमुखी रुद्राक्ष एकदश रुद्ररुप आहे. यास शेंडीत धारण केल्याने जी पुण्यफले प्राप्त होतात ती ऐका, \"सहस्त्र अश्वमेध यज्ञ, शंभर वाजपेय यज्ञ किंवा एक लक्ष गायी दान केल्याचे फल मिळते .\nद्वादशास्यस्य रुद्राक्षस्यैव कर्णे तु धारणात्‌ \nआदित्यास्तोषिता नित्यं द्वादशास्ये व्यवस्थिताः ॥\nगोमधे चाश्‍व्मेधे च यत्फलं तदवाप्नुयात्‌ \nशृंगिणी शस्त्रिणां चैव व्याघ्रादीनां भयं न हि ॥\nन च व्याधि भयं तस्य नैव चाधिः प्रकीर्तितः \nन च किंचिद्‌भयं तस्य न च व्याधिः प्रवर्तते \nन कुतश्‍च्द्‌भयं तस्य सुखी चैवेश्‍वरी भवेत्‌ ॥\nद्वादशमुखी रुद्राक्ष कानात धारण केल्याने त्यात निवास करणारे द्वादश आदित्य प्रसन्न होतात. तसेच अश्‍वमेधादि यज्ञांचे फल प्राप्‍त होते. शिंगवाले प्राणी , शस्त्रधारी व व्याघ्रादि क्रूर पशूंचे भय रहात नाही. शारीरिक तसेच मानसिक पीडा दूर होऊन ऐश्‍वर्य प्राप्त होते.\nवक्‍त्र त्रयोदशो वत्स रुद्राक्षो यदि लभ्यते \nकार्तिकेयसमो ज्ञेयः सर्वकामार्थसिध्दिदः ॥\nरसो रसायनं चैव तस्य सर्व प्रसिध्दयति \nतस्यैव सर्व भोग्यानि नात्र कार्या विचारणा ॥\n जर त्रयोदशमुखी रुद्राक्ष प्राप्‍त होईल तर त्याच्या धारणाने कार्तिकेयाची समानता प्राप्‍त होते. तो रुद्राक्ष सर्व इच्छा पुरविणारा सिध्दिदायक आहे . रस-रसायनाची सिध्दी देणारा व सर्व प्रकारची प्रसिध्दी प्राप्‍त करुन देणारा आहे. यापासून सर्व भोग प्राप्‍त होतात.\nचतुर्दशास्यो रुद्राक्षो यदि लभ्येत पुत्रक \nधारयेत्सततं मूर्घ्नि तस्य पिण्डः शिवस्य तु ॥\nपूज्यते सन्ततं देवैः प्राप्यते च परागतिः \nरुद्राक्ष एकः शिरसा धायों भक्‍त्या द्विजोत्तमैः ॥\n जर चतुर्दशमुखी रुद्राक्ष प्राप्‍त झाला तर त्यास सदैव मस्तकावर धारण करावा. त्यामुळे धारक शिवसमान बनतो. त्याची देवतांकडुन सदैव पूजा होऊन त्यास परम गती प्राप्‍त होते . श्रेष्ठ ब्राह्मणाने भक्‍तिभावपूर्वक डोक्‍यावर धारण करावे.\nषड्‌विंशद्‌भिः शिरोमाला पंचाशद ह्रुदयेन तु \nकलाक्षैर्बाहु वलये अर्काक्षै मणिबन्धनम्‌ ॥\nअष्टोत्तर शंतैनापि पंचाशद्‌भिः षडानन \nअथवा सप्‍तविंशत्या कृत्वा रुद्राक्षमालिकाम्‌ ॥\nधारणाद्वा जपाद्वापि ह्यनन्तं फलमश्‍नुतं ॥\nसव्वीस रुद्राक्षांची माळा डोक्यावर, पन्नासांची ह्रुदयावर, सोळांची भुजावर, तसेच बारांची मणिबंधावर धारण करावी. एकशे आठ , पन्नास, किंवा सत्तावीस रुद्राक्षांची माला धारण किंवा जप केल्याने अनंत फलाची प्राप्‍ती होते.\nक्षणे क्षणेऽश्‍वमेधस्य फलं प्राप्‍नोति षण्मुख \nत्रिसप्‍तकुलमुद्‌धृत्य शिवलोके महीयते ॥\n एकशे आठ मण्यांची माला धारण केल्याने क्षणोक्षणी अश्‍वमेध यज्ञाचे फल मिळते. त्यामुळे त्याच्या एकवीस उध्दार होऊन शिवलोकाची प्राप्‍ती होते .\nवैराग्याच्या चार अवस्था कोणत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.dailykesari.com/tag/crisis/", "date_download": "2021-12-05T08:04:52Z", "digest": "sha1:NL7736MJTDZYFY7QDGB3HZIUKYJPDBN6", "length": 5290, "nlines": 122, "source_domain": "www.dailykesari.com", "title": "crisis Archives - Kesari", "raw_content": "\nप्रदुषणाच्या भस्मासुराने एका वर्षात तीन लाख मृत्यू\nनवी दिल्ली : भारतासह जगभरातले बरेच देश सध्या प्रदुषणाशी लढताना दिसत आहेत. याच दरम्यान युरोपीय पर्यावरणीय यंत्रणेने हे जाहीर केले आहे की,...\nभारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याविषयी निर्णय जाहीर\nएजाजच्या विक्रमाला भारताचे चोख उत्तर\nलेखकांनी समाजासाठी लढाई करावी\nअंदमान : भारताने जपलेले एक सुंदर गुपित\nपरत फिरा रे घराकडे आपुल्या\nया दिवाळीत उडवा ‘सीड्स क्रॅकर्स’\nएखाद्या विश्वस्त संस्थेने अखंडपणे 139 वर्षे चालवलेले ‘केसरी’ हे सार्‍या भारतातील एकमेव वृत्तपत्र आहे. ‘केसरी’ची ही खडतर पण व्रतस्थ वाटचाल, भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवावी, अशी आहे. ही केवळ एका मराठी वृत्तपत्राच्या कामगिरीची कहाणी नव्हे तर हा भारताच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पुनर्जीवनाचा 139 वर्षांचा इतिहास आहे. लोकमान्यांचा केसरी तीन शतकांचा साक्षीदार राहिला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.adda247.com/mr/jobs/maharashtra-police-constable-exam-result/", "date_download": "2021-12-05T08:00:28Z", "digest": "sha1:FHXZZFNGOFM6A6LCPSA7LJDERT37C4AX", "length": 55630, "nlines": 340, "source_domain": "www.adda247.com", "title": "Maharashtra Police Constable 2021 Exam Result Out", "raw_content": "\nमहाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल 2021 परीक्षेचा निकाल जाहीर | Maharashtra Police Constable 2021 Exam Result Out\nमहाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल 2021 परीक्षेचा निकाल जाहीर\nमहाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल 2021 परीक्षेचा निकाल जाहीर\nMaharashtra Police Constable 2021 Exam Result | महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल 2021 परीक्षेचा निकाल\nNagpur Police Constable Exam Result 2021 | नागपूर पोलीस कॉन्स्टेबल परीक्षेचा निकाल 2021\nGondia Police Constable Exam Result 2021 | गोंदिया पोलीस कॉन्स्टेबल परीक्षेचा निकाल 2021\nGondia Police Constable Exam Result 2021 : Objection Form | गोंदिया पोलीस कॉन्स्टेबल परीक्षेचा निकाल 2021: हरकतीचा नमुना\nRatnagiri / Kolhapur Police Constable Exam Result 2021 | रत्नागिरी / कोल्हापूर पोलीस कॉन्स्टेबल परीक्षेचा निकाल 2021\nमहाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल 2021 परीक्षेचा निकाल जाहीर | Maharashtra Police Constable 2021 Exam Result Out: महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती (Maharashtra Police Constable) 2021 च्या अंतर्गत महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी लेखी परीक्षा राबवण्यात येत आहेत. काही ठिकाणी लेखी परीक्षा यशस्वी रित्या घेण्यात आल्या आहेत आणि काही ठिकाणी गौरी गणपती झाल्यानंतर लेखी परीक्षा होणार आहेत. या सर्व भरती परीक्षा पोलीस शिपाई / बॅन्डस्मन / कारागृह शिपाई / पोलीस शिपाई चालक / सशस्त्र पोलीस शिपाई या पदासाठी होत आहेत. ज्या ठिकाणी लेखी परीक्षा यशस्वी रित्या घेण्यात आल्या होत्या त्या परीक्षांचा निकाल (Police Constable Result) हळूहळू जाहीर होत आहेत. त्यामुळे या लेखात आपण महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती (Maharashtra Police Constable) च्या लेखी परीक्षांचा निकाल पाहणार आहोत.\nMaharashtra Police Constable 2021 Exam Result | महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल 2021 परीक्षेचा निकाल\nMaharashtra Police Constable 2021 Exam Result: महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती (Maharashtra Police Constable) 2021 च्या भरतीच्या लेखी परीक्षा महाराष्ट्र राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या तारखांना होत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती (Maharashtra Police Constable) चा निकालसुद्धा (Police Constable 2021 Exam Result) वेगवेगळ्या ठिकाण्याचा वेगवेगळ्या दिवशी जाहीर होईल याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. जसे जसे अधिकृत निकाल जाहीर होतील तसे तसे आपण या लेखात निकाल पाहू शकतो. आज औरंगाबाद ठिकाण्याचा निकाल जाहीर झाला आहे. त्यामुळे या लेखात आपण या निकालबद्दल जाणून घेऊयात. या लेखात तुम्ही तुमच्या आसनक्रमांकानुसार तुमचे गुण/Marks, तपासू शकता त्याचप्रमाणे शारीरीक चाचणीसाठी पात्र उमेदवार व त्यांच्या शारीरीक चाचणीच्या दिनांकाची यादी पाहू शकता.\nMaharashtra Police Constable 2021 Exam Result: Important Dates: पोलीस शिपाई / बॅन्डस्मन / कारागृह शिपाई / पोलीस शिपाई चालक / सशस्त्र पोलीस शिपाई इ. या पदांसाठी होणाऱ्या लेखी परीक्षाची तारीख आणि निकालाची तारीख खालील तक्त्यात देण्यात आले आहे.\nअ.क्र. पोलीस घटकाचे नांव पदनाम लेखी परीक्षेचा दिनांक लेखी परीक्षेचा निकाल मैदानी चाचणी दिनांक मैदानी चाचणी निकाल अंतिम निकाल\n1 पोलीस अधीक्षक, रत्नागिरी आणि कोल्हापूर बॅन्डस्मन 03/09/2021 निकाल लवकरच जाहीर होईल – – –\n3 औरंगाबाद- गट क्र. १४ सशस्त्र पोलीस शिपाई 09/09/2021 10/09/2021 18/09/2021 – –\n4 अकोला-18, कुसडगांव-19 सशस्त्र पोलीस शिपाई गौरी गणपती झाल्यानंतर परीक्षा घेण्यात येईल परीक्षा झाल्यानंतर – – –\n5 पोलीस आयुक्त, नागपूर शहर आणि औरंगाबाद शहर कारागृह शिपाई गौरी गणपती झाल्यानंतर परीक्षा घेण्यात येईल – – – –\n6 पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, ठाणे शहर, नागपूर शहर, नवी मुंबई, औरंगाबाद शहर, अमरावती शहर, लोहमार्ग मुंबई, पोलीस अधीक्षक रायगड, सिंधुदूर्ग, रत्नागिरी, सांगली, सोलापूर ग्रामीण, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, नागपूर ग्रामीण, भंडारा, वर्धा, अकोला, बुलढाणा पोलीस शिपाई चालक गौरी गणपती झाल्यानंतर परीक्षा घेण्यात येईल – – – –\n7 पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, ठाणे शहर नागपूर शहर, पुणे शहर, पिंपरी चिंचवड, नवी मुंबई, औरंगाबाद शहर, सोलापूर शहर, पोलीस अधीक्षक, रायगड, पालघर, सिंधुदूर्ग, रत्नागिरी, जळगांव, धुळे नंदुरबार, कोल्हापूर, पुणे ग्रामीण, सातारा, सांगली, जालना, भंडारा पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई, पोलीस अधीक्षक, लोहमार्ग पुणे पोलीस शिपाई गौरी गणपती झाल्यानंतर परीक्षा घेण्यात येईल – – – –\nPune Police Constable Exam Result 2021- Grp 1 | पुणे पोलीस कॉन्स्टेबल परीक्षेचा निकाल 2021- गट क्र 1: राज्य राखीव पोलीस बल गट क्र 1 पुणे या आस्थापनेवर सन 2019 मध्ये रिक्त असलेल्या 74 पदांकरीता पोलीस भरती 2019 आयोजीत करण्यात आलेली आहे. सदर पोलीस भरतीची लेखी परीक्षा दि. 07/09/2021 रोजी घेण्यात आलेली असुन प्रश्नपत्रिका संच A, B, C, व D ची मास्टर उत्तरतालिका तयार करण्यात आली असून ती उमेदवारांच्या माहितीकरीता यापूर्वीच प्रसिध्द करण्यात आली आहे. सदरच्या मास्टर उत्तरतालिकाचे अनुषंगाने उमेदवारांना लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांची यादी आणि शारीरीक चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी www.mahapolice.gov.in व www.maharashtrasrpf.gov.in या वेबसाईटवर उमेदवारांच्या माहितीकरीता प्रसिध्द करण्यात आली आहे. उमेदवारांना लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांची यादी, शारीरीक चाचणीसाठी पात्र उमेदवार व त्यांच्या शारीरीक चाचणीच्या दिनांकाची यादी तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर करून पाहू शकता.\nPune Police Bharti Exam Analysis, Question Paper and Answer Key 2021: विश्लेषण, प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहू शकता.\nमहाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल परीक्षा विश्लेषण, 7 सप्टेंबर 2021 प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका PDF\nमहाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल परीक्षा 2021 सर्व प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका डाउनलोड करा\nPune Police Constable Exam Result 2021: Objection Form: लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांसंदर्भात उमेदवारांच्या हरकती किंवा आक्षेप असल्यास ते दि. 14/09/2021 रोजी 14.00 वा. पर्यंत srpfgr1@rediffmail.com व cmdt.srpf1.pune@mahapolice.gov.in या कार्यालयाचे ई-मेल आयडी यावर संपर्क करून सविस्तर आक्षेप नोंद करू शकतात. तदनंतर आलेल्या हरकती किंवा आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत, कृपया याची नोंद घ्यावी.\nPune Police Constable Exam Result 2021- Grp 2 | पुणे पोलीस कॉन्स्टेबल परीक्षेचा निकाल 2021- गट क्र 2: राज्य राखीव पोलीस बल गट क्र 2 पुणे या आस्थापनेवर सन 2019 मध्ये रिक्त असलेल्या 29 पदांकरीता पोलीस भरती 2019 आयोजीत करण्यात आलेली आहे. सदर पोलीस भरतीची लेखी परीक्षा दि. 07/09/2021 रोजी घेण्यात आलेली असुन प्रश्नपत्रिका संच A, B, C, व D ची मास्टर उत्तरतालिका तयार करण्यात आली असून ती उमेदवारांच्या माहितीकरीता यापूर्वीच प्रसिध्द करण्यात आली आहे. सदरच्या मास्टर उत्तरतालिकाचे अनुषंगाने उमेदवारांना लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांची यादी आणि मैदानी चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. मैदानी चाचणीसाठी पात्र उमेदवारांना 30 सप्टेंबर 2021 रोजी बोलवण्यात आले आहे. उमेदवारांना लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांची यादी, मैदानी चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी, मैदानी चाचणीचा निकाल आणि अंतिम निकाल तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर करून पाहू शकता.\nPune Police Bharti Exam Analysis, Question Paper and Answer Key 2021: विश्लेषण, प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहू शकता.\nमहाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल परीक्षा विश्लेषण, 7 सप्टेंबर 2021 प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका PDF\nमहाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल परीक्षा 2021 सर्व प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका डाउनलोड करा\nPune Police Constable Exam Result 2021: Objection Form: लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांसंदर्भात उमेदवारांच्या हरकती किंवा आक्षेप असल्यास ते दि. 17/09/2021 रोजी 12.00 वा. पर्यंत srpfgr2@rediffmail.com व cmdt.srpf2.pune@mahapolice.gov.in या कार्यालयाचे ई-मेल आयडी यावर संपर्क करून सविस्तर आक्षेप नोंद करू शकतात. तदनंतर आलेल्या हरकती किंवा आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत, कृपया याची नोंद घ्यावी.\nNagpur Police Constable Exam Result 2021 | नागपूर पोलीस कॉन्स्टेबल परीक्षेचा निकाल 2021\nNagpur Police Constable Exam Result 2021 | नागपूर पोलीस कॉन्स्टेबल परीक्षेचा निकाल 2021: राज्य राखीव पोलीस बल गट क्र 4 नागपूर या आस्थापनेवर सन 2019 मध्ये रिक्त असलेल्या पदांकरीता पोलीस भरती 2019 आयोजीत करण्यात आलेली आहे. सदर पोलीस भरतीची लेखी परीक्षा दि. 07/09/2021 रोजी घेण्यात आलेली असुन प्रश्नपत्रिका संच A, B, C, व D ची मास्टर उत्तरतालिका तयार करण्यात आली असून ती उमेदवारांच्या माहितीकरीता यापूर्वीच प्रसिध्द करण्यात आली आहे. सदरच्या मास्टर उत्तरतालिकाचे अनुषंगाने उमेदवारांना लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांची यादी आणि मैदानी चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात आली. मैदानी चाचणीसाठी पात्र उमेदवारांना 22 आणि 23 सप्टेंबर 2021 रोजी बोलवण्यात आले आहे. उमेदवारांना लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांची यादी, मैदानी चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी, मैदानी चाचणीचा निकाल आणि अंतिम निकाल तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर करून पाहू शकता.\nNagpur Police Bharti Exam Analysis, Question Paper and Answer Key 2021: विश्लेषण, प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहू शकता.\nमहाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल परीक्षा विश्लेषण, 7 सप्टेंबर 2021 प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका PDF\nमहाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल परीक्षा 2021 सर्व प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका डाउनलोड करा\nNagpur Police Constable Exam Result 2021: Objection Form: लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांसंदर्भात उमेदवारांच्या हरकती किंवा आक्षेप असल्यास ते दि. 16/09/2021 रोजी 12.00 वा. पर्यंत srpfgr4@rediffmail.com या कार्यालयाचे ई-मेल आयडी यावर संपर्क करून सविस्तर आक्षेप नोंद करू शकतात. तदनंतर आलेल्या हरकती किंवा आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत, कृपया याची नोंद घ्यावी.\nDaund Police Constable Exam Result 2021 | दौड पोलीस कॉन्स्टेबल परीक्षेचा निकाल 2021: राज्य राखीव पोलीस बल गट क्र 5 दौड या आस्थापनेवर सन 2019 मध्ये रिक्त असलेल्या 57 पदांकरीता पोलीस भरती 2019 आयोजीत करण्यात आलेली आहे. सदर पोलीस भरतीची लेखी परीक्षा दि. 07/09/2021 रोजी घेण्यात आलेली असुन प्रश्नपत्रिका संच A, B, C, व D ची मास्टर उत्तरतालिका तयार करण्यात आली असून ती उमेदवारांच्या माहितीकरीता यापूर्वीच प्रसिध्द करण्यात आली आहे. सदरच्या मास्टर उत्तरतालिकाचे अनुषंगाने उमेदवारांना लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांची यादी आणि मैदानी चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात आली. मैदानी चाचणीसाठी पात्र उमेदवारांना 20 आणि 21 सप्टेंबर 2021 रोजी बोलवण्यात आले. उमेदवारांना लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांची यादी, मैदानी चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी, मैदानी चाचणीचा निकाल आणि अंतिम निकाल तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर करून पाहू शकता.\nDaund Police Bharti Exam Analysis, Question Paper and Answer Key 2021: विश्लेषण, प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहू शकत���.\nमहाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल परीक्षा विश्लेषण, 7 सप्टेंबर 2021 प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका PDF\nमहाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल परीक्षा 2021 सर्व प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका डाउनलोड करा\nDaund Police Constable Exam Result 2021 Grp 5: Objection Form: लेखी/मैदानी परीक्षेत मिळालेल्या गुणांसंदर्भात उमेदवारांच्या हरकती किंवा आक्षेप असल्यास ते दि. 24/09/2021 रोजी 17.00 वा. पर्यंत cmdt.srpf5,daund@mahapolice.gov.in या कार्यालयाचे ई-मेल आयडी यावर संपर्क करून सविस्तर आक्षेप नोंद करू शकतात. तदनंतर आलेल्या हरकती किंवा आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत, कृपया याची नोंद घ्यावी.\nDaund Police Constable Exam Result 2021 (Grp-7) | दौड पोलीस कॉन्स्टेबल परीक्षेचा निकाल 2021: राज्य राखीव पोलीस बल गट क्र 7 दौड या आस्थापनेवर सन 2019 मध्ये रिक्त असलेल्या 43 पदांकरीता पोलीस भरती 2019 आयोजीत करण्यात आलेली आहे. सदर पोलीस भरतीची लेखी परीक्षा दि. 07/09/2021 रोजी घेण्यात आलेली असुन प्रश्नपत्रिका संच A, B, C, व D ची मास्टर उत्तरतालिका तयार करण्यात आली असून ती उमेदवारांच्या माहितीकरीता यापूर्वीच प्रसिध्द करण्यात आली आहे. सदरच्या मास्टर उत्तरतालिकाचे अनुषंगाने उमेदवारांना लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांची यादी आणि मैदानी चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात आली. शारीरीक चाचणीसाठी पात्र उमेदवारांना 21 सप्टेंबर 2021 रोजी बोलवण्यात आले. उमेदवारांना लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांची यादी, मैदानी चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी, मैदानी चाचणीचा निकाल आणि अंतिम निकाल तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर करून पाहू शकता.\nDaund Police Bharti Exam Analysis, Question Paper and Answer Key 2021: विश्लेषण, प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहू शकता.\nमहाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल परीक्षा विश्लेषण, 7 सप्टेंबर 2021 प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका PDF\nमहाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल परीक्षा 2021 सर्व प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका डाउनलोड करा\nDaund Police Constable Exam Result 2021 Grp 7: Objection Form: लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांसंदर्भात उमेदवारांच्या हरकती किंवा आक्षेप असल्यास ते दि. 16/09/2021 रोजी 16.00 वा. पर्यंत cmdt.srpf7.daund@mahapolice.gov.in या कार्यालयाचे ई-मेल आयडी यावर संपर्क करून सविस्तर आक्षेप नोंद करू शकतात. तदनंतर आलेल्या हरकती किंवा आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत, कृपया याची नोंद घ्यावी.\nNavi Mumbai Police Constable Exam Result 2021 | नवी मुंबई पोलीस कॉन्स्ट���बल परीक्षेचा निकाल 2021: राज्य राखीव पोलीस बल गट क्र 11 नवी मुंबई या आस्थापनेवर सन 2019 मध्ये 27 रिक्त असलेल्या पदांकरीता पोलीस भरती 2019 आयोजीत करण्यात आलेली आहे. सदर पोलीस भरतीची लेखी परीक्षा दि. 07/09/2021 रोजी घेण्यात आलेली असुन प्रश्नपत्रिका संच A, B, C, व D ची मास्टर उत्तरतालिका तयार करण्यात आली असून ती उमेदवारांच्या माहितीकरीता यापूर्वीच प्रसिध्द करण्यात आली आहे. सदरच्या मास्टर उत्तरतालिकाचे अनुषंगाने उमेदवारांना लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांची यादी आणि मैदानी चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात आली. शारीरीक चाचणीसाठी पात्र उमेदवारांना 4 ऑक्टोबर 2021 रोजी बोलवण्यात आले. उमेदवारांना लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांची यादी, मैदानी चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी, मैदानी चाचणीचा निकाल आणि अंतिम निकाल तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर करून पाहू शकता.\nNavi Mumbai Police Bharti Exam Analysis, Question Paper and Answer Key 2021: विश्लेषण, प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहू शकता.\nमहाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल परीक्षा विश्लेषण, 7 सप्टेंबर 2021 प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका PDF\nमहाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल परीक्षा 2021 सर्व प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका डाउनलोड करा\nNavi Mumbai Police Constable Exam Result 2021 Grp 7: Objection Form: लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांसंदर्भात उमेदवारांच्या हरकती किंवा आक्षेप असल्यास ते दि. 15/09/2021 रोजी 17.00 वा. पर्यंत cmdt.srpf11.navimum@mahapolice.gov.in या कार्यालयाचे ई-मेल आयडी यावर संपर्क करून सविस्तर आक्षेप नोंद करू शकतात. तदनंतर आलेल्या हरकती किंवा आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत, कृपया याची नोंद घ्यावी.\nGondia Police Constable Exam Result 2021 | गोंदिया पोलीस कॉन्स्टेबल परीक्षेचा निकाल 2021\nGondia Police Constable Exam Result 2021 | गोंदिया पोलीस कॉन्स्टेबल परीक्षेचा निकाल 2021: राज्य राखीव पोलीस बल गट क्र 15 गोंदिया या आस्थापनेवर सन 2019 मध्ये 38 रिक्त असलेल्या पदांकरीता पोलीस भरती 2019 आयोजीत करण्यात आलेली आहे. सदर पोलीस भरतीची लेखी परीक्षा दि. 07/09/2021 रोजी घेण्यात आलेली असुन प्रश्नपत्रिका संच A, B, C, व D ची मास्टर उत्तरतालिका तयार करण्यात आली असून ती उमेदवारांच्या माहितीकरीता यापूर्वीच प्रसिध्द करण्यात आली आहे. सदरच्या मास्टर उत्तरतालिकाचे अनुषंगाने उमेदवारांना लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांची यादी आणि मैदानी चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात आली. शारीरीक चाचणीसाठी पात्र उमेदवारांना 25/09/2021 रोजी बोलवण्यात आले. उमेदवारांना लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांची यादी, मैदानी चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी, मैदानी चाचणीचा निकाल आणि अंतिम निकाल तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर करून पाहू शकता.\nNavi Mumbai Police Bharti Exam Analysis, Question Paper and Answer Key 2021: विश्लेषण, प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहू शकता.\nमहाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल परीक्षा विश्लेषण, 7 सप्टेंबर 2021 प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका PDF\nमहाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल परीक्षा 2021 सर्व प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका डाउनलोड करा\nGondia Police Constable Exam Result 2021 : Objection Form | गोंदिया पोलीस कॉन्स्टेबल परीक्षेचा निकाल 2021: हरकतीचा नमुना\nGondia Police Constable Exam Result 2021 Grp 7: Objection Form: लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांसंदर्भात उमेदवारांच्या हरकती किंवा आक्षेप असल्यास ते दि. 16/09/2021 रोजी 18.00 वा. पर्यंत srpfgr15@rediffmail.com या कार्यालयाचे ई-मेल आयडी यावर सविस्तर आक्षेप नोंद करू शकतात. तदनंतर आलेल्या हरकती किंवा आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत, कृपया याची नोंद घ्यावी.\nAurangabad Police Constable Exam Result 2021 | औरंगाबाद पोलीस कॉन्स्टेबल परीक्षेचा निकाल 2021: राज्य राखीव पोलीस बल गट क्र 14 (भाराव), औरंगाबाद या आस्थापनेवर सन 2019 मध्ये रिक्त असलेल्या 18 पदांकरीता पोलीस भरती 2019 आयोजीत करण्यात आलेली आहे. सदर पोलीस भरतीची लेखी परीक्षा दि. 09/09/2021 रोजी घेण्यात आलेली असुन प्रश्नपत्रिका संच A, B, C, व D ची मास्टर उत्तरतालिका तयार करण्यात आली असून ती उमेदवारांच्या माहितीकरीता यापूर्वीच प्रसिध्द करण्यात आली आहे. सदरच्या मास्टर उत्तरतालिकाचे अनुषंगाने उमेदवारांना लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांची यादी आणि मैदानी चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात आली. शारीरीक चाचणीसाठी पात्र उमेदवारांना 18/09/2021 रोजी बोलवण्यात आले. उमेदवारांना लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांची यादी, मैदानी चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी, मैदानी चाचणीचा निकाल आणि अंतिम निकाल तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर करून पाहू शकता.\nAurangabad Police Bharti Exam Analysis, Question Paper and Answer Key 2021: विश्लेषण, प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहू शकता.\nमहाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल परीक्षा विश्लेषण, 9 सप्टेंबर 2021 प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका PDF\nमहाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल परीक्षा 2021 सर्व प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका डाउनलोड करा\nAurangabad Police Constable Exam Result 2021: Objection Form: लेखी/मैदानी परीक्षेत मिळालेल्या गुणांसंदर्भात उमेदवारांच्या हरकती किंवा आक्षेप असल्यास ते दि. 20/09/2021 रोजी 16.00 वा. पर्यंत या कार्यालयाचे ई-मेल आयडी srpfgr14@gmail.com व दुरध्वनी क्रमांक 0240-2654200 यावर संपर्क करून सविस्तर आक्षेप नोंद करू शकतात. तदनंतर आलेल्या हरकती किंवा आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत, कृपया याची नोंद घ्यावी.\nRatnagiri / Kolhapur Police Constable Exam Result 2021 | रत्नागिरी / कोल्हापूर पोलीस कॉन्स्टेबल परीक्षेचा निकाल 2021\nRatnagiri / Kolhapur Police Constable Exam Result 2021: दिनांक 3 सप्टेंबर 2021 रोजी रत्नागिरी आणि कोल्हापूर या ठिकाणी बॅन्डस्मन या पदासाठी झालेल्या लेखी परीक्षाचा निकाल अद्यापही जाहीर झालेला नाही आहे. रत्नागिरी आणि कोल्हापूर या ठिकाणी बॅन्डस्मन या पदासाठी झालेल्या लेखी परीक्षाचा अधिकृत निकाल तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल.\nRatnagiri / Kolhapur Police Bharti Exam Analysis, Question Paper and Answer Key 2021: विश्लेषण, प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहू शकता.\nमहाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल परीक्षा विश्लेषण, 3 सप्टेंबर 2021 प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका PDF\nकेवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो\nज्ञानकोश मासिक चालू घडामोडी-ऑक्टोबर 2021\nMPSC गट ब, राज्य विक्रीकर निरीक्षक (STI) महत्वाच्या पुस्तकांची यादी (पूर्व आणि मुख्य परीक्षा) | MPSC Book List for Group B, STI Prelims and Mains Exam\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/mumbai/mahavikas-aghadi-will-win-45-out-48-seats-2024-lok-sabha-elections-sanjay-rauts-big-prediction-a301/?utm_source=Lokmat.com&utm_medium=Livenews-Mobile-Ticker", "date_download": "2021-12-05T07:49:25Z", "digest": "sha1:Z2FAPD3B65LOWMQCCKMWZR5255FEBAAG", "length": 18294, "nlines": 136, "source_domain": "www.lokmat.com", "title": "२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी जिंकेल ४८ पैकी ४५ जागा, संजय राऊत यांचं मोठं भाकित - Marathi News | Mahavikas Aghadi will win 45 out of 48 seats in 2024 Lok Sabha elections, Sanjay Raut's big prediction | Latest mumbai News at Lokmat.com", "raw_content": "\nरविवार ५ डिसेंबर २०२१\nकोरोना वायरस बातम्याभारत विरुद्ध न्यूझीलंडलोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्डसओमायक्रॉनममता बॅनर्जीकंगना राणौतबीसीसीआयलोकमत डिजीटल इन्फ्लूअन्सर ॲवॉर्ड २०२१नवाब मलिक बिग बॉस मराठी\n२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी जिंकेल ४८ पैकी ४५ जागा, संजय राऊत यांचं मोठं भाकित\nSanjay Raut News: तिन्ही पक्ष एकत्र लढले तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतMahavikas Aghadi ला ४८ पैकी ४५ जागा मिळतील असं भाकित संजय राऊत यांनी केलं आहे.\n२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी जिंकेल ४८ पैकी ४५ जागा, संजय राऊत यांचं मोठं भाकित\nमुंबई - राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त या सरकारच्या स्थापनेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या संजय राऊत यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राज्यात काय परिस्थिती असेल याचं भाकित केलं आहे. तसेच २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेससह महाविकास आघाडी होण्यात मला काहीच अडचण वाटत नाही. तसेच तिन्ही पक्ष एकत्र लढले तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला ४८ पैकी ४५ जागा मिळतील असं भाकित संजय राऊत यांनी केलं आहे.\nयाबाबत संजय राऊत म्हणाले की, २०२४ मध्ये राज्यात महाविकास आघाडीचंच मॉडेल दिसेल यात मला काही अडचण दिसत नाही. काँग्रेससह महाविकास आघाडी होईल यामध्येही मला काही अडचण येईल, असं वाटत नाही. तसेच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढलो तर ४८ पैकी ४५ जागा आम्ही जिंकू. आज काँग्रेसची एकच जागा आहे. जर एकत्र लढलो तर काँग्रेसलाही लाभ होईल. त्यांच्या एकच्या पाच जागा होतील. मात्र प्रत्येकानं संयम आणि मर्यादा ठेवल्या पाहिजेत, असा सल्लाही संजय राऊत यांनी दिला.\nदरम्यान, राज्यात अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्यानुसार राज्याचा मुख्यमंत्री बदलणार असल्याच्या चर्चांना संजय राऊत यांनी पूर्णविराम दिला आहे. अशा पुड्या कोण सोडतो मला माहिती नाही. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले तेव्हाच्या प्रक्रियेमधील मी एक साक्षीदार आहे. तसेच एक क्रियाशील कार्यकर्ताही होतो. कुणाच्या डोक्यात कल्पना नव्हती. तेव्हा निकाल सुरू असताना मी शरद पवारांकडे जाऊन असं होऊ शकतो असं सांगितलं. तेव्हा काय चर्चा झाल्या हे मला माहिती आहे. तेव्हा शरद पवार यांनी राज्याचे नेतृत्व उद्धव ठाकरे पूर्ण वेळ करणार असं स्पष्ट केलं होतं. या सरकारचा कालखंड पाच वर्षांचा आहेत त्याच्या मनात शंका नाही, तसेच कुणीही किती खेचाखेची केली तरी सरकार पडणार नाही, असे ते म्हणाले.\nटॅग्स :Sanjay RautMahavikas Aghadiसंजय राऊतमहाविकास आघाडी\nमहाराष्ट्र :राज्यात मुख्यमंत्रिपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म���युला संजय राऊतांचं मोठं विधान, म्हणाले...\nMaharashtra Politics: मुख्यमंत्री Uddhav Thackeray यांच्या प्रकृतीच्या समस्या निर्माण झाल्यापासून अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्यानुसार राज्याचा मुख्यमंत्री बदलणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. आता या चर्चांना शिवसेना नेते आणि Mahavikas Aghadi सरकारच्य ...\nमहाराष्ट्र :‘हिवाळी अधिवेशन नागपूरला न होणे निंदनीय’, काँग्रेसच्या विदर्भातील नेत्याचा मविआला घरचा आहेर\nwinter session of maharashtra assembly 2021 : हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये न होणे हे निंदनीय आहे. नागपूर कराराप्रमाणे हिवाळी अधिवेशन नागपूरला व्हायला पाहिजे, असा नियम आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते Ashish Deshmukh यांनी राज्यातील सत्ताधारी Mahavikas Agh ...\nराजकारण :“घरकोंबड्या ठाकरे सरकारमुळे नाही, केंद्राने मदत केली म्हणून महाराष्ट्र कोरोनातून सावरला”\nघरात कोंडून घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रास वाऱ्यावर सोडले. संकटाशी सामना करण्याची जबाबदारीही नागरिकांवरच ढकलली, अशी टीका करण्यात आली आहे. ...\nमुंबई :“भाजपने एसटी कर्मचाऱ्यांना भडकवण्याचे काम केले, मागण्या गैरवाजवी”: नवाब मलिक\nदेशात कोणतेही महामंडळ सरकारमध्ये विलिनीकरणात नाही, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे. ...\nपुणे :जलसंपदा विभागातील ५०० पदांची भरती रखडली; तब्बल ५७ हजार विद्यार्थ्यांनी केले आहेत अर्ज\nजलसंपदा मंत्री जयंती पाटील आणि राज्यस्तरीय निवड समितीचे अध्यक्ष हनुमंत गुणाले यांना भेटून ही परीक्षा लवकरात लवकर घेण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. ...\nपुणे :Chitra Wagh: महाविकास आघाडी म्हणजे जनतेची वारंवार फसवणूक करणारे मिस्टर नटवरलालचे सरकार\nराज्यात अनेक ठिकाणी महिला व मुलींवर अन्याय व अत्याचार झाले. या घटनांमध्ये पोलीस व राजकारण्यांचे हात बरबटले आहेत ...\nमुंबई :येत्या २ वर्षांत धावणार दहा मोनो; नव्या ट्रेनची निर्मिती भारतात होणार\nप्राधिकरण कोरोनाच्या सगळ्या नियमांचे पालन करत असून, मोनोरेल चालविल्या जात आहेत. ...\nमुंबई :परदेशवारी केलेल्या प्रवाशांवर वॉर रूमचा ‘वॉच’; होमक्वारंटाइन नियम मोडल्यास...\nदक्षिण आफ्रिका, युरोप आदी ओमायक्रॉन संक्रमित देशांमधून दररोज काही प्रवासी मुंबई विमानतळावर उतरत आहेत. मागील महिनाभरात सुमारे तीन हजार प्रवासी मुंबईत आले आहेत. ...\nमुंबई :झोपडीधारकांना फुकट घर, कर देणारे मात्र वाऱ्यावर; सर्वसामान्य मु��बईकर त्रस्त\nवाढीव बांधकाम खुल्या बाजारात विकायचे आणि त्यातून संपूर्ण पुनर्विकासाचा खर्च भरून काढायचा, ही पद्धत मुंबईत वापरली जाते. या उत्पन्नातूनच विकासकाचा फायदा आणि कॉर्पस रक्कम तयार होते ...\nमुंबई :परदेशातून आलेला आणखी एक प्रवासी कोविड पॉझिटिव्ह\nमागील महिन्याभरात ओमायक्रॉन संक्रमित देशांतून तीन हजार १३६ प्रवासी मुंबईत आले आहेत. यापैकी दोन हजार १४९ प्रवाशांची कोविड चाचणी करण्यात आली आहे. ...\nमुंबई :परदेशवारी केलेल्या प्रवाशांवर वॉर्ड वॉर रूममार्फत पालिकेची नजर\nहोम क्वारंटाइन नियम मोडल्यास संस्थात्मक विलगीकरणात रवानगी ...\nमुंबई :फोर्ट येथील दुर्घटनेत एका खासगी कंत्राटी कामगाराचा मृत्यू तर एक जखमी\nMumbai News : फ्लोरा फाऊंटेन ते चर्चगेट स्थानकपर्यंत वीर नरिमन मार्गावर १२०० मीटर व्यासाच्या जलवाहिनीचे काम हाती घेण्यात आले आहे. ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nभारत-पाक व्यापार सुरु झाल्यास ६ महिन्यात ६० वर्षाचा विकास होईल; सिद्धूचं पाकप्रेम पुन्हा उफाळलं\nCoronaVirus News: ओमायक्रॉनचा धोका वाढला असताना मोठा दिलासा; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली पॉझिटिव्ह बातमी\nNagaland Firing : नागालँडमध्ये हिंसाचार, गोळीबारात ११ जणांचा मृत्यू; गावकऱ्यांनी सुरक्षा दलाच्या गाड्या जाळल्या\nVideo : अमित ठाकरेंचं आवाहन; मनसे महाराष्ट्रभर राबवणार 'समुद्र किनारा स्वच्छता मोहीम'\n पाकच्या दहशतवादी संघटनांना पुन्हा घातले पाठिशी; भारत देणार चोख प्रत्युत्तर\nदिल्लीत आढळला ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण, महाराष्ट्रासह विविध राज्यात 5 जणांना लागण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.newsdanka.com/politics/hindu-street-food-vendor-killed-in-srinagar/34681/", "date_download": "2021-12-05T08:57:15Z", "digest": "sha1:XRTIWV2OG2IQEYOO6IG23PCQJGUSMSHY", "length": 11178, "nlines": 138, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Hindu Street Food Vendor Killed In Srinagar", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरक्राईमनामाश्रीनगरमध्ये आता हिंदू पाणीपुरीवाल्याचीही हत्या\nश्रीनगरमध्ये आता हिंदू पाणीपुरीवाल्याचीही हत्या\nव्हायला हवी पवारांच्या जातवादी राजकारणाची चर्चा\nजावेद अख्तर हा कुंपणावरचा कावळा\nआझाद मैदानात रडत होती मराठी अस्मि���ा…\nआज श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी बिहारमधील पाणीपुरीवाल्याची गोळ्या घालून हत्या केली. गेल्या दोन आठवड्यांमधली ही आठवी हत्या आहे. जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात उत्तर प्रदेशातील एका सुतारावरही दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला.\n“दहशतवाद्यांनी श्रीनगर आणि पुलवामा येथे दोन स्थानिक नसलेल्या मजुरांवर गोळीबार केला. बिहारमधील बांका येथील अरबिंद कुमार साह यांचा श्रीनगरमध्ये मृत्यू झाला. तर उत्तर प्रदेशातील सगीर अहमद पुलवामा येथे गंभीर जखमी झाले आहेत. आसपासच्या परिसराला सील करण्यात आले असून दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.” जम्मू काश्मीर पोलीस एका ट्विटमध्ये म्हटले आहे.\nदहशतवाद्यांनी पाणीपुरीवाल्यावर जवळून गोळ्या झाडल्या. अशी माहिती सूत्रांनी दिली. गेल्या आठवड्याभरात काश्मीरमध्ये झालेल्या या हत्याकांडामध्ये अनेक हिंदू, शिखांची हत्या करण्यात आली. अनेक काश्मिरी कुटुंब आणि अधिकारी ज्यांना काश्मीर खोऱ्यात नोकऱ्या देण्यात आल्या होत्या ते शांतपणे खोरं सोडून निघून गेले आहेत.\n“श्रीनगरमध्ये आज झालेल्या दहशतवादी हल्ल्यात रस्त्यावरील विक्रेता अरविंद कुमारच्या हत्येचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. याप्रमाणे नागरिकांना लक्ष्य केल्याची ही आणखी एक घटना आहे. अरविंद कुमार हे रोजगाराच्या शोधात श्रीनगरला आले होते. ही हत्या झाली हे निंदनीय आहे.” जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट केले.\nजम्मू-काश्मीर पीपल्स कॉन्फरन्सचे नेते साजाद लोन यांनी ट्विट केले, “ही शुद्ध दहशत आहे. पुन्हा एका बिगर स्थानिक विक्रेत्याला गोळ्या घालून ठार मारले आहे. अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे.”\nगेल्या दोन आठवड्यांत आठ पैकी पाच बळी मुस्लिम नव्हते, हे स्पष्ट संकेत आहे की हिंदू आणि बाहेरील लोक हल्ल्यांचे मुख्य लक्ष्य आहेत.\nजम्मू -काश्मीरमध्ये फुटीरतावाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर कारवाई केली आणि सुमारे ९०० लोकांना ताब्यात घेतले.\nब्रिटिश खासदाराची चाकूने भोसकून हत्या\nवाझे तुरुंगात जाऊनही ठाकरे सरकारमध्ये महावसूली सुरूच\nलखबीर सिंगच्या निर्घृण हत्येप्रकरणी निहंग शीख ताब्यात\nमहाविकास आघाडी पुन्हा बंदची हाक देणार का\nपोलिसांनी दहशतवादविरोधी कारवायाही तीव��र केल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या एका आठवड्यात १३ जणांचा बळी गेला आहे.\nपूर्वीचा लेख‘ब्रिटीश खासदाराच्या हत्येमागे इस्लामी दहशतवादी’\nआणि मागील लेखमुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या निवडणुकीत मतदार फक्त ३४\nफॉग चल रहा है\n‘ओमिक्रोन सर्वांना मारून टाकेल’ म्हणत डॉक्टरने कुटुंबाला संपवले\n१२ जणींना लग्नाच्या बेडीत अडकवणाऱ्याला घातल्या बेड्या\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nफॉग चल रहा है\n‘ओमिक्रोन सर्वांना मारून टाकेल’ म्हणत डॉक्टरने कुटुंबाला संपवले\n१२ जणींना लग्नाच्या बेडीत अडकवणाऱ्याला घातल्या बेड्या\nदहशतवादी समजून गोळीबार, ११ मजूर ठार\nभारतीय लष्करी अधिकारी पाकिस्तानी हॅकर्सचे लक्ष्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.newsdanka.com/vishesh/fully-vaccinated-people-will-get-ticket-from-monday/36521/", "date_download": "2021-12-05T08:00:57Z", "digest": "sha1:MKEGLIDGRLRK42V3DZCD7Y7ZOQOWBBOX", "length": 9413, "nlines": 133, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Fully Vaccinated People Will Get Ticket From Monday", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरविशेषउपनगरीय रेल्वेच्या तिकीटीसाठी आता ग्रीन सिग्नल\nउपनगरीय रेल्वेच्या तिकीटीसाठी आता ग्रीन सिग्नल\nव्हायला हवी पवारांच्या जातवादी राजकारणाची चर्चा\nजावेद अख्तर हा कुंपणावरचा कावळा\nआझाद मैदानात रडत होती मराठी अस्मिता…\nमुंबईकरांना अखेर उपनगरीय रेल्वे गाड्यांमधून प्रवास करण्यासाठी आनंददायक बातमी आहे. आता मुंबईकरांना लोकल ट्रेनने प्रवास करण्यासाठी लोकलंच तिकीट मिळणार आहे. मुंबईकरांसाठी ही दिलासादायक आणि आनंदाची बातमी आहे. आता पूर्वीप्रमाणेच एक दिवसाच्या प्रवासासाठी संपूर्ण महिन्याचा पास काढण्याची आवश्यकता नसून त्यासाठी रेल्वेचे तिकीट मिळणार आहे. उद्या म्हणजेच सोमवारपासून हा निर्णय लागू होणार आहे.\nलोकलचे तिकीट लसीकरण पूर्ण झालेल्यांना आणि लसीकरण होऊन १५ दिवस झालेल्यांना मिळणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंधने घालून रेल्वे सेवा सुरू करण्यात आली होती. सुरुवातीला के��ळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना रेल्वेने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली होती. त्यानंतर कालांतराने लसीकरण पूर्ण झालेल्या नागरिकांना प्रवासाची मुभा देण्यात आली. मात्र, तिकीट देण्यात येत नव्हते केवळ मासिक पास घेऊनचं प्रवासला मुभा होती. त्यामुळे एक दिवस प्रवास करणाऱ्यांना आर्थिक भुर्दंड बसत होता. प्रवाशांनी यावर प्रचंड नाराजीही व्यक्त केली होती. सरकारच्या या निर्णयामुळे बससेवेवर आणि रस्ते वाहतुकीवरही ही मोठा ताण येत होता.\nदिवाळीसाठी रोषणाई करताना कुटुंबाला लागला विजेचा धक्का; एकाचा मृत्यू\nगाणी वाजवणाऱ्यांना तालिबानींनी घातल्या गोळ्या; १३ ठार\nगांजा फुकून आरोप करताना थोडा अभ्यास करा\n१० दिवसांत महाराष्ट्रात ४ बँका केल्या साफ\nमात्र, आता एक दिवसाच्या प्रवासाचं तिकीट नागरिकांना प्राप्त होणार असल्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र यासाठी लसीकरण होऊन १५ दिवस झालेले असणे हा नियम बंधनकारक असणार आहे.\nपूर्वीचा लेखदिवाळीसाठी रोषणाई करताना कुटुंबाला लागला विजेचा धक्का; एकाचा मृत्यू\nआणि मागील लेखभोपळा झाला सर्वाधिक मार्कांनी ‘पास’\nदहशतवादी समजून गोळीबार, ११ मजूर ठार\nभारतीय लष्करी अधिकारी पाकिस्तानी हॅकर्सचे लक्ष्य\nराज्यात सापडला ओमिक्रोनचा पहिला रुग्ण\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nदहशतवादी समजून गोळीबार, ११ मजूर ठार\nभारतीय लष्करी अधिकारी पाकिस्तानी हॅकर्सचे लक्ष्य\nराज्यात सापडला ओमिक्रोनचा पहिला रुग्ण\nराममंदिर आंदोलनामुळे देशाचे भाग्य बदलले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://misalpav.com/node/49588", "date_download": "2021-12-05T08:43:00Z", "digest": "sha1:TKBSKMGHKII5Q4I2DV7KRVNDZJXJLMRT", "length": 15379, "nlines": 201, "source_domain": "misalpav.com", "title": "रेणीगुंटा, महाबलीपूरम, पाँडिचेरी, रामेश्वरम आणि मदुराई - १ | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०���६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nरेणीगुंटा, महाबलीपूरम, पाँडिचेरी, रामेश्वरम आणि मदुराई - १\nपहिल्यांदाच प्रवास वर्णन लिहायचा प्रयत्न करतोय तरी सर्व मिपाकर समजून घेतील अशी अपेक्षा करतो.\nदर वर्षी दिवाळी मध्ये कुठे जायचं याची तयारी माझ्या मित्रांचे कुटुंब जून जुलै मधेच ठरवतो आणि तसे मग ट्रेन चे बुकिंग करतो. बाकी सगळे नेहेमी प्रमाणे एक एक कारण सांगून बाहेर पडले आता उरलो मी आणि माझा एक मित्र असे आम्ही दोघेच. तर या वर्षी ठरला कि तिरुपती आणि महाबलीपूरम करावं. तसे ट्रेन चे बुकिंग बघितले पण दिवाळी च्या नंतरचे सगळे बुकिंग वेटिंग लिस्ट ला होते. पण ९ च वेटिंग असल्यामुळे पुणे ते तिरुपती हे बुकिंग करून ठेवले होते.आणि त्या अनुषंगाने पुढची सगळी बुकिंग पण करून ठेवली ती सगळी कन्फर्म होती . आता फक्त वाट पाहणे बाकी होतं.\nमाझे आणि मित्राचे अधे मध्ये वेगळी वेगळी ठिकाण शोधणं पण सुरूच होतं. मग या सगळ्या शोध शोधी मध्ये आम्ही रामेश्वरम आणि मदुराई पण आमच्या ठिकणा मध्ये ऍड केलं मग आता उरलेले ट्रेन चे बुकिंग केले.पण सस्पेन्स काही शेवटपर्यंत संपणार नव्हता.\nआमच्या जायच्या ट्रेन चे आरक्षण कन्फर्म होताच नव्हता आमचा जीव टांगणीला लागला, मधेच मित्राचा फोने पण आला कि यावर्षीचा सगळं बुकिंग कॅन्सल करूयात का थोडी अडचण आहे. माझ्या आशा पण मावळायला लागल्या होत्या. मग तेवढ्यात कोल्हापूर ते तिरुपती हि स्पेशल ट्रेन दिसली आणि त्याचा पटकन बुकिंग करून टाकला. ट्रेन ११.४० ची होती. पाडव्याच्या दिवशी सकाळी सकाळी आम्ही कोल्हापूर ला राज्य परिवहन च्या गाडी ने गेलो आणि नाश्ता करून धावत पळत आमच्या ट्रेन मध्ये स्थानापन्न झालो. आणि सुरु झाली आमची एक यादगार सफर दक्षिण भारत.\nदिवस १ रेल्वे प्रवास.\nदाटले रेशमी आहे धुके धुके\nरिक्षा वाल्यांचा वाईट अनुभव मागे टाकून आम्ही पुढचा प्रवास सुरु केला\nश्री कालहस्ती मंदिर गोपुर\nरेणीगुंटा स्टेशन च्या शेजारच्या हॉटेल जवळ शिवाजी महाराजांचा फ्लेक्स\nपाऊस तर जोरात सुरु होता आणि मंदिरांमध्ये मोबाइलला परवानगी नव्हती मग तिथे जास्ती फोटोस काढता आले नाहीत\nव्वाव्वा, सुंदर भटकंती, वर्णन\nव्वाव्वा, सुंदर भटकंती, वर्णन आणि देखणी प्रकाशचित्रं \nफोटो दिसत नाहीत :-(\nफोटो दिसत नाह��त :-(\nमाझ्या संगणकावर आणि मोबाइलला\nमाझ्या संगणकावर आणि मोबाइलला वर दिसत आहेत काय चूक झालीये ती कोणी सांगू शकेल का\nमाझ्या संगणकावर आणि मोबाइलला\nमाझ्या संगणकावर आणि मोबाइलला वर दिसत आहेत काय चूक झालीये ती कोणी सांगू शकेल का\nतुम्ही लॉगिन असल्याने तुम्हाला फोटो दिसतात.\nदिसेल. त्यावर क्लिक करून नंतर येणारी लिंक कॉपी करून वापरणे.\nतुम्ही सांगितलं तस करून\nतुम्ही सांगितलं तस करून पहिला तर आता हे असा दाखवतेय\nमोबाईलवर सेटपमध्ये जीमेल अकाउंटचे फोटो\nवेगळी इमेल वापरल्यास फोटो दिसणार नाहीत.\nतुम्ही जी लिंक दिली आहे ती shared आहे पण ती 'direct image Link नाही. त्यातून फोटो मिळवला. त्या फोटोवर 'open in new tab' असे दोन वेळा केल्यावर अड्रेस बारमध्ये हवी ती\nlh3_googleusercontent_dot_com ने सुरू होणारी लिंक मिळाली. ती वापरून फोटो.\nयासाठी अगोदर लेख लिहिले आहेत त्यात योग्य बदल केले आहेत.\nगुगल फोटोज अथवा ब्लॅागर यांवरून फोटोची इमेज लिंक कशी मिळवावी\nमिसळपाव साईटवर फोटो देणे - जुलै २०२१\nआता दिसताहेत सगळे फोटो \nआता दिसताहेत सगळे फोटो \nवर्णन आणि फोटो झकासच.\nग्रेट. रेशमी नधुक्याचा फोटो खास सुंदर टिपलेला आहे.\nइतकी खुप धडपड करून फोटो डकवले, तुमच्या कष्टला सलाम.\nयेवू द्या आणखी भटकंती वृत्तांत \nमिपा दिवाळी अंक २०२१\nमिसळपाव दिवाळी अंक २०२१\nअनुक्रमणिका - दिवाळी अंक २०२१\nसध्या 9 सदस्य हजर आहेत.\nनमस्कार, आज पर्यन्त नोंदणी केलेल्या सर्व नवीन सदस्यांचे खाते सक्रिय करण्यात आले आहे. सदस्य नोंदणी केल्यावर, ईमेल आला नसल्यास किंवा सदस्य होताना काहीही अडचण येत असल्यास कृपया admin@misalpav.com या पत्यावर संपर्क साधावा.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagirikhabardar.com/archives/1776", "date_download": "2021-12-05T09:01:40Z", "digest": "sha1:F4E2MBDEA5HQ4LODMYNBO63K6D4WOJQH", "length": 9586, "nlines": 128, "source_domain": "ratnagirikhabardar.com", "title": "‘स्वाभिमान’ कडून पूरग्रस्त हरचेरी, चांदेराई, सोमेश्वर मध्ये मोफत दूध वाटप | रत्नागिरी खबरदार", "raw_content": "\nHome रत्नागिरी ‘स्वाभिमान’ कडून पूरग्रस्त हरचेरी, चांदेराई, सोमेश्वर मध्ये मोफत दूध वाटप\n‘स्वाभिमान’ कडून पूरग्रस्त हरचेरी, चांदेराई, सोमेश्वर मध्ये मोफत दूध वाटप\nगेले आठवडाभर कोसळलेल्या पावसामुळे रत्नागिरी तालुक्यातील सोमेश्वर, चांदेराई, हरचेरी या भागाला पुराचा फटका बसला होता. येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. येथील माता भगिनींना महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस माजी खासदार निलेश राणे यांच्यातर्फे मोफत दूध वाटप करण्यात आले.\nपश्चिम महाराष्ट्रासह कोकणाममध्ये अतिवृष्टीने हाहाकार उडाला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पावसामुळे अनेक दिवस पूरस्थिती होती, गावे पाण्याखाली होती. रत्नागिरी तालुक्यात हरचेरी, चांदेराई, गावडे आंबेरे या भागाला पूर आणि पावसाचा मोठा फटका बसला. शहर आणि तालुका अतिवृष्टीतून सावरला असला तरी या वरील गावाला पुरामुळे पुन्हा स्थिर होण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.\nपश्चिम महाराष्ट्रात पूर आल्याने जिल्ह्यत दुधाची आवक कमी आहे. त्यामुळे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस माजी खासदार निलेश राणे यांनी रत्नागिरी तालुक्यातील या गावामध्ये मोफत दूध देण्याचा निर्णय घेतला आणि शनिवारी स्वाभिमानाच्या कार्यकर्त्यांनी या सर्व गावांमध्ये जाऊन दूध वाटप केले. याबद्दल लोकांनी समाधान व्यक्त केले.\nयावेळी तालुकाध्यक्ष अशोक वाडेकर, शहराध्यक्ष संकेत चवंडे, प्रवक्ते नित्यानंद दळवी, पिंट्या निवळकर, विजू गांधी, राजू पुनस्कर, रमाकांत आयरे, अभिषेक साळुंखे, शिवाजी कारेकर, अमर कीर, अभिलाष कारेकर, हृषीकेश पाटील, कौस्तुभ नागवेकर, सागर शिवगण, अक्षय चाळके आदी कार्यकर्ते उपस्थित होते.\nPrevious articleदेवरूख-साडवली येथील पी. एस. बने इंटरनॅशनल स्कूलचा पूरग्रस्तांना मदतीचा हात\nNext articleकोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्ग मंजुरीने कोकण विकासाला मिळणार चालना\nजिल्ह्यात आज 5 नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद\nभोस्ते शिवसेना विभागप्रमुखपदी युवराज गुजर यांची निवड\nसुकिवली प्राथमिक शाळेत मनसेतर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप\nराज्यातील ‘कोरोना’ रुग्णांची संख्या 1574 वर\nघरकाम करणाऱ्या दाम्पत्याकडून महिलेला मारहाण\nकोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या ट्रेन मध्ये पुढील तीन दिवसांसाठी आरक्षण उपलब्ध;...\nअफगाणिस्तानवर तालिबानी कब्जानंतर सोशल मीडियावर व्यक्त झाली कंगना, म्हणाली ‘मोदीजी नसतील...\nएसटी संप: ‘त्या’ कर्मचाऱ्यांवर कारवाई सुरूच राहणार : परिवहन मंत्री अनिल...\nजिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला…\nरेल्वे कर्मचाऱ्यांचे कामकाज होणार आता २ शिफ्टमध्ये; रेल्वेमंत्री वैष्णव यांचा निर्णय\n‘रिफायनरीसाठी उद्धव ठाकरे किंवा ठाकरे कुटुंबियांचा अद्यापही हिरवा कंदिल नाही’\nजिल्ह्यात आज 5 नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद\nज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे निधन\nभोस्ते शिवसेना विभागप्रमुखपदी युवराज गुजर यांची निवड\nकोकण रेल्वे मधील प्लास्टिक मिश्रित वड्याने दोन वर्षाच्या मुलाची प्रकृती बिघडली\nदुचाकीसह दाम्पत्य कोसळले नदीत\nझाकण उघडे असल्याने महिला पडली गटारात\nभेलसई खांबेवाडी येथे तरुणासह कुटुंबीयांना मारहाण; दोघांविरोधात गुन्हा दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.thosprahar.com/attempted-to-burn-19-year-old-married-woman-at-tandli-attempted-to-burn-crime-filed-against-five/", "date_download": "2021-12-05T09:05:20Z", "digest": "sha1:IILD3RZQ7AIVQHMBLX3GZ4HXGYXN22PT", "length": 12350, "nlines": 106, "source_domain": "www.thosprahar.com", "title": "?️ धक्कादायक ...तांदळी येथे १९ वर्षीय विवाहितेस शिवीगाळ, मारहाण करून पेटवून देण्याचा केला प्रयत्न पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल... - ThosPrahar News | Thos Nirbhid Marathi Batmya", "raw_content": "\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nवस्त्रहरणाच्या सीन शूटिंग नंतर ढसाढसा रडली द्रौपदी..पहा काय होत कारण..\nघाबरू नका हे आहेत उपाय आणि उपचार..\nअमळनेर: दामिनी पथकाचे मुंदडा विद्यालयात समुपदेशन..सर्व शाळांना देणार भेट..\nअमळनेर: एकतास येथे पिक नियोजनाची जलमिञांची गावसभा संपन्न..\nअमळनेर: सोनू भटू चौधरी यांची जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी व अंमळनेर तालुकाध्यक्ष छोटू रमेश चौधरी यांची निवड..\n️ धक्काद��यक …तांदळी येथे १९ वर्षीय विवाहितेस शिवीगाळ, मारहाण करून पेटवून देण्याचा केला प्रयत्न पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल…\n️ धक्कादायक …तांदळी येथे १९ वर्षीय विवाहितेस शिवीगाळ, मारहाण करून पेटवून देण्याचा केला प्रयत्न पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल…\nतांदळी येथे १९ वर्षीय विवाहितेस शिवीगाळ, मारहाण करून पेटवून देण्याचा केला प्रयत्न पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल…\nअमळनेर :- तालुक्यातील तांदळी येथे १९ वर्षीय विवाहितेने सासरच्या मंडळींविरुद्ध शिवीगाळ व मारहाण करून जिवंत पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. मारवड पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nयाबाबत फिर्यादी अश्र्विनी निलेश परदेशी (रा. तांदळी) हिने दिलेल्या फिर्यादीनुसार, २ वर्षांपासून प्रेमसंबंध जुळल्याने अश्विनी व निलेश परदेशी यांचा विवाह १४ मे २०२० रोजी कपिलेश्वर मंदिरावर पार पडला होता. लग्नानंतर विवाहितेची जेठानी व पती हे किरकोळ कारणावरून अर्वाच्च भाषेत तिला शिवीगाळ करत. मात्र त्याच्याकडे तिने दुर्लक्ष केले. त्यानंतर दि. २२ ऑक्टोबर रोजी सकाळी जेठाणी व पती यांनी सदर विवाहितेला शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर विवाहितेची सासू, जेठाणी व पती यांनी डिझेल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न करत असताना विवाहिता दोघांना धक्का देवून बाहेर ओट्यावर पळाली. त्यानंतर पती निलेश याने त्याच्या दोन मित्रांना पत्नी अश्विनी हिला तिच्या आईकडे फेकून या असे सांगितले. त्यानंतर त्या दोघांनी अश्विनी हिला तिच्या आई वडिलांच्या घरी सोडले. व पती निलेश याने तिथे ही पत्नी अश्विनी हिच्या आईला शिवीगाळ केली वडील मारहाण केली असा आरोप फिर्यादीत केला आहे. त्यानुसार सदर विवाहितेचा पती, जेठाणी, सासू यासह पतीचे दोन मित्र यांच्याविरुद्ध मारवड पोलिस ठाण्यात भा. द. वी. कलम ३०७, ४९८ A, ३२४, २९४, २०१, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एपीआय राहुल फुला हे करीत आहेत.\nअमळनेर: दामिनी पथकाचे मुंदडा विद्यालयात समुपदेशन..सर्व शाळांना देणार भेट..\nअमळनेर: एकतास येथे पिक नियोजनाची जलमिञांची गावसभा संपन्न..\nअमळनेर: सोनू भटू चौधरी यांची जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी व अंमळनेर तालुकाध्यक्ष छोटू रमेश चौधरी यांची निवड..\nअमळनेर: सांगा कधी कळणार तुम्हाल��� व्याधी लागल्या आमच्या आयुष्याला..\nअमळनेर: सांगा कधी कळणार तुम्हाला व्याधी लागल्या आमच्या आयुष्याला..\nअमळनेर:अजून दोन तरुणी नेल्या पळऊन..\nठोसप्रहार न्यूज अँप डाउनलोड करा\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nकडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nअवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nअमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..\nअमळनेर : माईंड पार्लर मधील फलक, लोकांच्या चर्चेला उधाण…\nशशी थरूर यांचा 6 महिला खासदारांसोबत सेल्फी व्हायरल… कप्शनमुळे वादात..मागितली माफी…\nधक्कादायक: भाऊ झाला वैरी..अल्पवयीन बहिणीवरच केला भावांनी सतत बलात्कार..अल्पवयीन बहिणीवरच केला भावांनी सतत बलात्कार..गरोदर राहिल्यानंतर घटना उघडकीस..\nमहत्वाचे..पुरुषांच्या दाढी मुळे महिलांना जावे लागत आहे “या”आजाराला सामोरे..\nअमळनेर:अजून दोन तरुणी नेल्या पळऊन..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://anandghare2.wordpress.com/2020/04/28/%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A1%E0%A5%80/", "date_download": "2021-12-05T08:49:56Z", "digest": "sha1:P6GG63CAQWOBW4QWBLIZQ7USBWVK5SKW", "length": 117798, "nlines": 180, "source_domain": "anandghare2.wordpress.com", "title": "होडी ते पाणबुडी | निवडक आनंदघन", "raw_content": "\nआजीचे घड्याळ (कालगणना) (3)\nकला आणि कलाकार (6)\nराणीचे शहर लंडन (6)\nबोलू ऐसे बोल (11)\nविज्ञान आणि तंत्रज्ञान (86)\nचीन चिनी चायनीज (5)\nसाहित्य आणि साहित्यिक (20)\nविठ्ठला तू वेडा कुंभार (6)\nसात वर्षांपूर्वी मी लिहिलेल्या या लेखमालिकेतले चार लेख एकत्र करून आणि त्यांचे थोडे संपादन करून इथे सादर केले आहेत.\nखाद्यवस्तू शोधण्यासाठी जंगलात भटकत असतांना आदिमानवाला काही ठिकाणी पडलेले मोठे दगड आणि झाडाचे ��ंडके दिसले. त्यांना हाताने उचलून बाजूला करणे अशक्य होते, ओढत किंवा ढकलत नेणेसुध्दा कठीण होते, पण त्यातले गोलाकार धोंडे किंवा ओंडके यांना गडगडत नेणे त्यामानाने सोपे होते. या निरीक्षणावरून लागलेला ‘चाकाचा शोध’ हा मानवाच्या उत्क्रांतीमधला एक महत्वाचा टप्पा मानला जातो. ज्या प्रदीर्घ कालखंडात चाक, अग्नी, भाषा वगैरेंचा उपयोग आदीमानव करू लागला त्याच काळात त्याने निसर्गात घडत असलेली आणखी एक महत्वाची गोष्ट पाहिली. नदीच्या काठावरील झाडे किंवा त्यांच्या मोठ्या फांद्या पाण्यात पडल्या तर त्या तरंगतात आणि पाण्याच्या प्रवाहासोबत सहजपणे वहात वहात पुढे जातात, सरोवराच्या संथ पाण्यात पडलेला लाकडाचा मोठा ओंडकासुध्दा हाताने कुठल्याही दिशेने ढकलणे सोपे असते. या ज्ञानाचा त्याने उपयोग करून घेतला. काही ओंडके एकमेकांना जोडून त्याचे तराफे बनवले आणि त्यावरून जलवाहतूक सुरू झाली.\nहळू हळू इतर बाबतीतही मानवाची प्रगती होत गेली आणि त्याने कुऱ्हाड, करवत, पटाशी यासारखी सुतारकामाची हत्यारे तयार केली. त्यांचा उपयोग करून त्याने झाडांचे बुंधे आणि फांद्या कापून त्या लाकडापासून अनेक उपयोगाच्या वस्तू तयार केल्या. काही झाडांच्या रुंद किंवा पोकळ बुंध्यांमधून नावा कोरून काढल्या, लाकडाच्या ओंडक्यांना कापून त्याच्या फळ्या केल्या, त्या फळ्यांना विशिष्ट आकार दिले आणि त्यांना एकमेकांशी जोडून होड्या तयार केल्या आणि त्यांना चालवण्यासाठी वल्हे, दिशा देण्यासाठी सुकाणू वगैरेंनी सुसज्ज केले. निरनिराळ्या आकारांच्या नावा, नौका, पडाव, जहाजे, गलबते वगैरेसारखी पाण्यावर तरंगणारी एकाहून एक सरस आणि मोठी अशी वाहने तो तयार करत गेला. यातली लहानशी कॅनू एकटा माणूससुध्दा जमीनीवर असतांना उचलून खांद्यावर घेऊन कुठेही घेऊन जाऊ शकतो आणि पाण्यात सोडल्यानंतर तिला वल्हवत पुढे नेऊ शकतो, पण मोठी आणि लांबलचक नाव चालवण्यासाठी अनेक लोकांनी एका लयीत वल्हे मारावे लागतात. तसे करण्याची सोय असलेल्या नौका आपल्याला ओणमच्या सुमाराला केरळात होत असलेल्या रेसेसमध्ये दिसतात. नौकेला एक शीड बांधून केलेली यॉट आणि अनेक शिडे असलेली अवाढव्य गलबते यांना चालवण्यासाठी माणसाने निसर्गातल्या वाऱ्याच्या शक्तीचा उपयोग करून घेतला. नौकेच्या नायकाला ज्या दिशेला तिला न्यायचे असेल तिकडे वाहणार��� वारा सुटला की ही शिडे म्हणजे कापडाचे पडदे उंचावतात. त्यात वारा भरला की तो त्यांना ढकलत पुढे नेतो. पण उलट दिशेने वारा वहायला लागला, तर लगेच शिडे गुंडाळून ठेवतात आणि समुद्राच्या तळाशी नांगर टाकून त्या जहाजाला जागच्या जागी खिळवून ठेवतात. पुढच्या प्रवासासाठी ते नाविक वाऱ्याची दिशा बदलण्याची वाट पहात राहतात. अशा प्रकारे मजल दरमजल करीत महासागर ओलांडण्याचा पराक्रम हे दर्यावर्दी करत असत.\nयंत्रयुग सुरू झाल्यानंतर या क्षेत्रातही अनेक बदल आणि सुधारणा होत गेल्या. आधी वाफेच्या इंजिनांचा शोध लागल्यावर कोळसा जाळणारे बॉयलर्स आणि वाफेची इंजिने मोठ्या जहाजांवर बसवण्यात आली. त्या इंजिनांना जोडलेले अवाढव्य पंखे (प्रोपेलर्स) पाण्याला मागे ढकलून जहाजांना गती देऊ लागले. यावरून ‘शिप’ या शब्दासाठी ‘आगबोट’ असा मराठी प्रतिशब्द रूढ झाला. पूर्वीच्या काळात गलबतांची शिडे उंचावणे आणि त्यांना गुंडाळून ठेवणे, अनुकूल वाऱ्याची वाट पहात राहणे वगैरे करावे लागत असे. बोटीला इंजिन बसवल्यानंतर त्याची गरज उरली नाही. अवाढव्य आकारांची शिडे बांधण्यासाठी उभे करावे लागणारे खांब नाहीसे झाल्यामुळे त्यांनी व्यापलेली जागा रिकामी झाली. अशा अनेक कारणांमुळे वाफेचे इंजिन लगेच पॉप्युलर झाले. पण त्यासाठी कोळसा आणि पाणी यांचा मोठा साठा जहाजांवर न्यावा लागत असे. खनिज पेट्रोलियम तेलापासून डिझेल, पेट्रोल वगैरे इंधने काढली गेल्यानंतर सुटसुटीत आकाराच्या डिझेल इंजिनांचा वापर सुरू झाला. लहान आकाराच्या होड्यांसाठी लहान इंजिने आणि पंखे वगैरे बसवून मोटरबोटी आणि लाँचेस तयार झाल्या. हाताने वल्हे मारून किंवा शिडाच्या सहाय्याने चालवायच्या नौका आता फक्त क्रीडाक्षेत्रात दिसतात. रोइंग आणि यॉटिंग या नौकानयनाच्या स्पर्धांचा समावेश ऑलिंपिक गेम्समध्येसुध्दा होतो. प्रवासी आणि मालवाहतूक आणि संरक्षणासाठी उपयोगात येणाऱ्या बहुतेक सगळ्या नौकांना आता डिझेल इंजिने बसवलेली असतात. अधिक वेगवान बोटींसाठी इंजिनांच्या ऐवजी टर्बाइन्स असतात. अणुशक्तीचा शोध लागल्यानंतर काही आगबोटी अॅटॉमिक रिअॅक्टरच्या जोरावर चालवल्या जाऊ लागल्या आहेत. पण त्यांचे प्रमाण अजूनही अत्यल्प आहे आणि त्या अजून तरी नेव्हीकडे म्हणजे संरक्षण क्षेत्रातच आहेत.\nया सगळ्या लहान किंवा मोठ्या होड्या आणि प्रचंड आकाराच्या जहाजांच्या रचनेत काही प्रमाणात साम्य असते. यातले कुठलेच वाहन बसगाडीप्रमाणे सरळसोट चौकोनी ठोकळ्यासारखे तर नसतेच, चौरस, पंचकोनी, षट्कोनी किंवा वर्तुळाकार तबकडीच्या आकाराचेही नसते, त्यांचे आकार नेहमी लांबुळके आणि बसकेच असतात, त्यांचा मध्यभाग सर्वात जास्त रुंद असतो, दोन्ही बाजूंनी तो निमुळता होत जातो. त्याचप्रमाणे नेहमी पाण्याच्या बाहेर राहणारा वरचा भाग सर्वात रुंद असतो आणि खालच्या बाजूने त्याची रुंदी कमी कमी होत जाते. सर्वच बाजूंना भरपूर गोलाई दिलेली असते. थोडक्यात सांगायचे झाल्यास एकाद्या माशाला त्याच्या तोंडापासून शेपटापर्यंत लांबीच्या दिशेने आडव्या रेषेत मधोमध कापल्यावर त्यातल्या अर्ध्या भागाचा जो आकार येईल साधारणपणे तसा आकार सर्व नावांना दिलेला असतो. पाण्यामधून हालचाल करतांना होत असलेला पाण्याचा विरोध कमीत कमी व्हावा या दृष्टीने निसर्गानेच माशांना असा आकार दिला आहे. होडीचा जेवढा भाग पाण्यात बुडालेला असतो त्याला माशासारखा आकार देऊन त्याच्या पुढे जाण्याला होणारा पाण्याचा विरोध कमी केला जातो.\nआर्किमिडीजच्या सिध्दांतानुसार कुठलाही घनरूप पदार्थ पाण्यात बुडवला तर तो त्याच्या आकारमानाइतके पाणी बाजूला सारतो, त्या सारल्या गेलेल्या पाण्याच्या वजनाइतका जोर लावून ते पाणी त्या पदार्थाला वर उचलते. याला उद्धरण (बॉयन्सी) म्हणतात. यामुळे त्या पदार्थाचे वजन कमी होऊन तो हलका होतो. लाकडासारखा जो पदार्थ पाण्यापेक्षा हलका असतो तो अर्धवट पाण्यात बुडला तरी त्याच्या बुडालेल्या भागामुळे जेवढे पाणी बाजूला सारले जाते तेवढ्याच पाण्याचे वजन पाण्यावर तरंगणाऱ्या लाकडाच्या वस्तूच्या संपूर्ण वजनाइतके असते. होडीचा जेवढा भाग पाण्यात बुडलेला असतो तितके पाणी तिने बाजूला सारलेले असते, तितक्या पाण्याचे वजन होडीमधल्या सामानासकट तिच्या संपूर्ण वजनाइतके भरते. समजा सुरुवातीला रिकामी होडी ६० टक्के पाण्यात आणि ४० टक्के पाण्याच्या वर असेल आणि आपण त्यात वजनदार सामान भरत गेलो तर तिचे वजन वाढेल आणि तितके वजन उचलून धरण्यासाठी जास्त पाणी बाजूला सारायला हवे. जास्त पाण्याला बाजूला ढकलण्यासाठी ती होडी खाली जाईल. जर ती ७० टक्केपर्यंत पाण्यात बुडली तर त्यासाठी आवश्यक असेल तेवढे पाणी बाजूला सारूनच ती खाली जाईल. त्यामुळे ��ुन्हा तिने जेवढे पाणी बाजूला सारले आहे तेवढ्याच पाण्याचे वजन तिच्या संपूर्ण वजनाइतके भरेल. अशा प्रकारे जेवढे जास्त सामान आपण त्या होडीत ठेवत जाऊ तितकी ती पाण्याच्या आत जात राहील आणि ते प्रमाण १०० टक्क्यावर गेल्यानंतर ती तरंगणारच नाही, पाण्यात बुडून जाईल. यामुळे प्रत्येक नावेत जास्तीत जास्त किती वजन ठेवू शकतो याची मर्यादा ठरलेली असते.\nसंपूर्णपणे लाकडाची बनलेली रिकामी होडी स्वतः कधीच बुडणार नाही. पण लाकडाची भार वाहण्याची (सहन) शक्ती फार कमी असते. पाण्यात भिजण्यामुळे ती क्षमता आणखी कमी होत जाते. त्यामुळे वजनाखाली लाकडाची फळी तुटू शकते, त्यांचे कमकुवत सांधे निखळू शकतात. लाकडामधली ही शक्ती वाढवण्यासाठी त्यांना पोलादाच्या सळ्या किंवा तुळयांच्या मजबूत फ्रेमचा आधार दिला जातो. होडीत ठेवले जाणारे बहुतेक सामान आणि माणसे पाण्यापेक्षा जडच असतात. आजकालच्या बहुतेक नावा आणि जहाजे तर पोलादाच्या पत्र्यापासून तयार केली जातात. या सगळ्या कारणामुळे नावेची एकंदर घनता (डेन्सिटी) पाण्यापेक्षा अधिक असते. पण ती पोकळ असल्यामुळे जास्त पाण्याला बाजूला सारते आणि तरंगत राहते. पण होडीला एकादे छिद्र पडले आणि त्यातून बाहेरील पाणी आत शिरत राहिले तर मात्र ती पाण्याने भरून जाऊन पाण्यापेक्षा जड होते आणि बुडते. असे होणार नाही याची सतत काळजी घ्यावी लागते.\nकिमान तीन पाय (किंवा खूर) असलेली कोणतीही वस्तू जमीनीवर स्थिर (स्टेबल) राहते, किमान तीन चाके असलेली वाहने व्यवस्थितपणे उभी राहतात. पण पाण्यामध्ये जमीनीसारखा कसलाच भक्कम आधार नसतो. त्यामुळे होडीला सतत तिचा तोल राखणे आवश्यक असते. वरून मोठा आणि खाली लहान असा तिचा आकारच अस्थिर असतो. त्यामुळे नावेच्या आत ठेवलेले वजन संतुलित नसले, एका बाजूला त्याचा जास्त भार पडला तर ती नाव त्या बाजूला कलंडण्याची शक्यता असते. इंजिन सुरू होतांना आणि थांबतांना नावेला एक धक्का बसतो आणि ती वळण घेत असतांना सेंट्रिफ्यूगल फोर्समुळे बाहेरच्या बाजूला कलंडण्याची शक्यता असते. या सगळ्या कलंडण्यामुळे जर नावेची एक बाजू पाण्याच्या पातळीपर्यंत खाली गेली तर तिकडून बाहेरचे पाणी आत घुसेल आणि तिचे असंतुलन जास्तच वाढवेल. नदी किंवा समुद्रात उठणाऱ्या लाटांमुळे तिथले उसळलेले पाणी नावेत येऊन पडण्याचीही शक्यता असते. नावेचे डिझाइन करतांन��� या गोष्टी लक्षात घेतल्या जातात आणि नावेत तिच्या मर्यादेइतके वजन ठेवल्यानंतरसुध्दा तिचा काही भाग निश्चितपणे पाण्याच्या पातळीच्या वर राहील याची काळजी घेतली जाते.\nइंग्रजी भाषेत ‘बोट’ आणि ‘शिप’ असे दोन शब्द आहेत पण त्यांची स्पष्ट अशी व्याख्या नाही. इंग्लिश भाषेतली ‘बोट’ म्हणजे लहान आकाराची आणि ‘शिप’ म्हणजे अगडबंब असे सर्वसाधारणपणे समजले जाते. ‘नदी, सरोवरे वगैरेमध्ये चालते ती बोट’ आणि ‘समुद्रात जाते ती शिप’ असेही ढोबळपणे म्हणता येईल, पण त्यांच्यामधली ही सीमारेषासुध्दा अस्पष्ट आहे. मोठ्या ‘शिप्स’सुध्दा बंदरात येऊन दाखल होण्यासाठी एकाद्या खाडीमधून आत शिरतात आणि मासे पकडण्यासाठी लहान लहान ‘बोटीं’मधून कोळी लोक दर्यावर ये जा करत असतात. मराठी भाषेत होडी, नाव, नौका, जहाज, गलबत वगैरे शब्द आहेत. त्यातले काही शब्द ‘बोट’ या अर्थाने आणि काही ‘शिप’ या अर्थाने वापरले जातात. ‘बोट’ या इंग्लिश शब्दाचा मराठीत मात्र जहाज या अर्थानेसुध्दा प्रयोग होतो. ‘आगबोट’ असा एक अर्धा मराठी आणि अर्धा इंग्रजी जोडशब्द फक्त यांत्रिक जहाजासाठीच उपयोगात आणला जातो. पाण्यातून चालणाऱ्या या सर्व वाहनांच्या आकारानुसार आणि उपयोगानुसार त्यांच्या रचनेमध्येही फरक असतो.\nअगदी लहानशा होडीत ती चालवणाऱ्या आणि इतर माणसांना बसायला फक्त एक दोन फळकुटे असतात. थोड्या मोठ्या नावेत फळ्या जोडून बनवलेला सपाट पृष्ठभाग (फ्लोअर) असतो. बहुतेक लहान होड्यांमध्ये तो वरच्या बाजूला उघडा असतो, पण प्रवाशांसाठी चालवल्या जाणाऱ्या काही नावांमध्ये त्याच्यावर हलकेसे छप्पर असते. बहुतेक वेळा उघड्या जागेला ‘डेक’ आणि बंद जागेला केबिन असे म्हणतात. त्यामुळे काही नावांमध्ये केबिनच्या माथ्यावर डेक असते. काही लाँचेस डबलडेकर असतात, त्यांना केबिनचे दोन मजले आणि शिवाय एकादी डेक असते. मोठ्या जहाजांमध्ये पाण्याच्या पातळीवर असलेल्या डेकच्या खाली होल्ड असतात. त्या होल्डचे अनेक कप्पे करून जहाज चालवणारी यंत्रे, इंधन, हत्यारे, औजारे, अन्नधान्य वगैरेसारख्या गोष्टी त्या कप्प्यांमध्ये ठेवतात. डेकच्या वर ‘सुपरस्ट्रक्चर’ उभारलेले असतात. कॅप्टन आणि इतर अधिकाऱ्यांची राहण्याची व्यवस्था, आगबोटीचे कार्यालय, नियंत्रणकक्ष (कंट्रोव रूम), संपर्काची (कम्युनिकेशन) साधने वगैरेंचा समावेश त्यात केलेला अ��तो.\nजहाजांचा आकार सर्वच बाजूने वक्राकार असल्यामुळे त्याची मोजमापे देण्याची विशिष्ट परिभाषा आहे. ती सोबत दिलेल्या आकृतीमध्ये दाखवली आहे. आगबोटीच्या या टोकापासून त्या टोकापर्यंतच्या अंतराला ‘लांबी (लेंग्थ)’ असेच म्हणतात, पण मधोमधच्या भागाच्या रुंदीला मात्र ‘बीम’ असे नाव आहे. डेक आणि सुपरस्ट्रक्चरचा भार तोलण्यासाठी अनेक आडव्या तुळया (बीम्स) बसवलेल्या असतात त्यातली सर्वात मोठी ‘बीम’ जहाजाच्या रुंदीएवढी लांब असते. जहाजाच्या बाहेरील पाण्याच्या पातळीपासून ते जहाजाच्या तळापर्यंत त्याच्या पाण्याखाली बुडलेल्या भागाच्या उंची किंवा खोली याला ‘ड्राफ्ट’ असे म्हणतात. आगबोटीला कोणत्याही बंदरात नेण्यापूर्वी या सगळ्या मोजमापांचा विचार करणे आवश्यक असते. त्या बंदरात किंवा गोदीमध्ये इतकी लांब आगबोट मावेल एवढी रिकामी जागा असली पाहिजे, तिचा आत जाण्याचा मार्ग बीमपेक्षा रुंद असायला हवा आणि तिथल्या पाण्याची खोली ड्राफ्टहून जास्त असली पाहिजे. असे असेल तरच ती आगबोट सुखरूपपणे बंदरात जाऊन उभी राहू शकते. आगबोटीचा जितका भाग पाण्यात बुडलेला असेल तेवढे पाणी तिने बाजूला सारून ती जागा व्यापलेली असते आणि त्या पाण्याच्या वजनाइतका पाण्याचा जोर तिला वर उचलून धरत असल्यामुळेच ती पाण्यावर तरंगत असते. त्या पाण्याच्या वजनाला डिस्प्लेसमेंट किंवा टनेज असे म्हणतात. मोठ्या आगबोटींसाठी ते हजारो टन असते.\nआगबोटीचे मुख्य भाग या आकृतीमध्ये दाखवले आहेत. तिच्या सर्वात समोरच्या टोकाला ‘बो’ असे म्हणतात. त्याला ‘आगबोटीचे नाक’ म्हणता येईल. या ‘बो’चा आकार नाकाप्रमाणेच निमूळता असतो. पाण्यामधून जहाज पुढे जात असतांना समोरील पाण्याचे दोन भाग होऊन ते जहाजाच्या दोन्ही बाजूला जाय़ला त्यामुळे मदत मिळते आणि पाण्याचा विरोध कमी होतो. समोरील भाग सपाट असल्यास समोरचे पाणी मागे ढकलले जाईल आणि मागे असलेल्या पाण्याच्या रेट्याने ते पुन्हा आगबोटीला धडकेल, शिवाय ते उंच उसळून आगबोटीत शिरण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी बो ला विशिष्ट आकार दिलेला असतो. त्या जागी आगबोटीतले काहीच नसते. तिची यंत्रसामुग्री मागील टोकाला पाण्याच्या खाली असते. त्या टोकाच्या डेकवरील भागाला स्टर्न असे म्हणतात. आगगाडीचे इंजिन सर्वात पुढे असते, विमानाची इंजिने त्याच्या बाजूच्या पंखांवर असतात. मोटारीचे इंजिन बहुधा पुढे असले तरी ते मागल्या चाकांना जोडलेले असते पण स्टिअरिंग व्हील पुढल्या चाकांना जोडलेले असते, आगबोटीचे इंजिन, पंखा (प्रोपेलर), सुकाणू (रडर) वगैरे सगळेच महत्वाचे भाग मागील भागात पाण्याच्या पातळीच्या खाली बसवलेले असतात. प्रोपेलरची पाती पाण्याला मागे ढकलतात आणि त्याच्या प्रतिक्रियेने आगबोट पुढे जाते. सुकाणूच्या कलण्यामुळे ती दिशा बदलते. इंग्लंड आणि अमेरिकेतल्या रस्त्यावरील रहदारीमध्ये डावा उजवा भेद असला तरी आगबोटींसाठी मात्र जगभरात सारखेच नियम आहेत. इंग्लंड, अमेरिका, जर्मनी, रशीया, भारत, चीन अशा कुठल्याही देशाच्या आगबोटीच्या डाव्या अंगाला पोर्टसाईड असे म्हणतात. बोटीत चढण्या व उतरण्याची सोय या बाजूलाच केलेली असते. पलीकडील बाजूला स्टारबोर्ड साईड म्हणतात. समुद्रात उठत असलेल्या लाटांमुळे त्यातली जहाजे, नौका वगैरे सारखी पुढे मागे होत असतात. ती अशीच सोडली वहात वहात कुठेही जातील. ते होऊ नये म्हणून आगबोटीला भर समुद्रात किंवा बंदरात आल्यावर एका ठिकाणी स्थिर ठेवण्यासाठी मोठमोठे नांगर (अँकर) असतात. ते एका लांब आणि दणकट साखळीच्या टोकाला अडकवलेले असतात. एका रहाटाच्या (पुलीच्या) सहाय्याने ते पाण्यात सोडले की तळापर्यंत जाऊन तिथल्या गाळात रुतून बसतात. मुक्काम हलवतांना त्यांना यंत्रांच्या सहाय्याने पुन्हा वर उचलून घेतात आणि रहाटाला गुंडाळून ठेवतात.\nजहाजांच्या उपयोगानुसार त्यांचे दोन मुख्य प्रकार असतात, नागरी उपयोग आणि सैनिकी सामर्थ्य. विमानांद्वारे मोठ्या प्रमाणावर प्रवासी वाहतूक सुरू होण्याच्या आधी त्रिखंडातल्या दूरच्या प्रवासासाठी आगबोट हेच मुख्य साधन होते. त्या काळात प्रवासी आणि माल या दोन्हींची वाहतूक आगबोटींमधूनच होत असे. युरोप आणि आशिया खंडांमधील विभागांना जोडणारे जमीनीवरचे चांगले रस्ते अस्तित्वातच नव्हते आणि उपलब्ध असलेले मार्ग अनेक देशांमधून आणि दुर्गम भागांमधून जात असल्यामुळे त्या मानाने सागरी प्रवास जास्त सोयीचा आणि कमी धोका असलेला असे. औद्योगिक क्रांतीमुळे मोठमोठ्या आगबोटी तयार करता येऊ लागल्याने हे शक्य झाले होते. युरोपमधील कारखान्यांना आशिया खंडातून, मुख्यतः भारतातून कच्चा माल पुरवणे आणि औद्योगिक दृष्ट्या पुढारलेल्या युरोपमध्ये तयार होणारा पक्का माल मागासलेल्या द���शांमध्ये आणून विकणे हा किफायतशीर धंदा झाला होता. त्या पूर्वीच्या काळातल्या वास्कोडिगामाला आफ्रिका खंडाला मोठा वळसा घालून भारताकडे यावे लागले होते. पण आगबोटींची ये जा खूप वाढल्यानंतर हा लांबचा प्रवास कमी करण्यासाठी सुवेझचा कालवा खणून हिंद महासागर आणि भूमध्य समुद्र यांना जोडण्यात आले. त्याचप्रमाणे अमेरिका खंडाच्या पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यांवरील शहरांमधील वाहतूक सुकर करण्यासाठी पनामाचा कालवा खोडून अंतर कमी करण्यात आले. केवळ आगबोटींच्या सोयीसाठी एवढे मोठे आणि कठीण प्रकल्प त्या काळात बांधले गेले यावरून एका काळी असलेले त्यांचे महत्व लक्षात येईल.\nआजकाल हवाई वाहतूक स्वस्त आणि सुरक्षित झालेली आहे आणि ती अत्यंत वेगाने होत असल्यामुळे त्याला आगबोटीच्या मानाने अत्यल्प वेळ लागतो. अर्थातच प्रवाशांचा कल आता पूर्णपणे विमानाने प्रवास करण्याकडे आहे. पॅसेंजर शिप्स आता शिल्लक तरी आहेत की नाही याची शंका आहे. पण गंमत, मौज मजा करण्यासाठी आता लक्झरी क्रूझच्या सफरी निघाल्या आहेत. शहरांपासून दूर समुद्रात हळूहळू चालणाऱ्या जहाजावर सर्व सुखसोयींनी युक्त अशा या तरंगत्या आलीशान महालांमध्ये दोन चार दिवस मौजमजा, दंगामस्ती करण्यासाठी नवश्रीमंत लोक त्यांचा लाभ घेतात. माल वाहतुकीसाठी, विशेषतः जड मालासाठी आजसुध्दा आगबोट हाच सर्वात चांगला आणि किफायतशीर पर्याय आहे. खनिजलोह, कोळसा, तेल, धान्ये, सिमेंट, साखर वगैरे अनेक वस्तूंची आयात निर्यात आगबोटींमधूनच होते. त्यासाठी आता खास प्रकारच्या आगबोटी, टँकर्स वगैरे तयार केल्या जातात. इतर वस्तूंचे जहाजांवर चढवणे आणि उतरवणे सोपे करण्यासाठी त्या कंटेनर्समध्ये ठेवल्या जातात आणि बंदरावरील क्रेन्सच्या सहाय्याने सहजपणे हाताळल्या जातात.\nसैनिकी कार्यासाठी किंबहुना युध्दात उपयोगी येण्यासाठी विशिष्ट प्रकारची वेगळी गलबते पूर्वापारपासून तयार केली जात आहेत. त्या जहाजांवर तोफा, दारूगोळा आणि शस्त्रास्त्रे ठेवलेली असत आणि त्यांचा कुशल उपयोग करू शकणारे लढवय्ये तैनात असत. त्यासाठी आरमार हा सैन्यदलाचा एक वेगळा विभाग तयार केला जात असे. या आरमारांमध्ये सागरी युध्दे होत असत. इंग्लंडच्या आरमाराने एका काळी इतर मुख्य देशांच्या आरमारांवर विजय मिळवून समुद्रावर आपली निरंकुश सत्ता प्रस्थापित केली आणि त्याच्या जोरावर जगाच्या पंचखंडात आपल्या वसाहती स्थापन केल्या. काही शतके आपापसांमध्ये लढाया केल्यानंतर युरोपियन देशांनी समझोता करून आशिया, आफ्रिका आणि अमेरिका खंडांमधले भूभाग वाटून घेतले आणि ते काबीज करण्यावर लक्ष केंद्रित करून तिथे आपापल्या देशांच्या वसाहती स्थापन केल्या. औद्योगिक क्रांतीमधून निर्माण झालेल्या यंत्रसामुग्रीतून आणि दारूगोळ्यामुळे आरमारातल्या युध्दनौका अधिकाधिक सक्षम आणि आक्रमक होत गेल्या.\nकाळाबरोबर प्रगत झालेल्या नवनव्या प्रकारच्या तोफा आणि क्षेपणास्त्रे (मिसाईल्स) यांनी आरमारातल्या आगबोटी अधिकाधिक सुसज्ज होत गेल्या. आगबोटींमधून किनाऱ्यावरील शहरांवर हल्ले करता येऊ लागले. त्यांचा प्रतिकार आणि त्यांच्यापासून संरक्षण मिळवण्यासाठी जहाजांना बुडवणारी टॉर्पेडोसारखी अस्त्रे तयार करण्यात आली. विमानांमधून बाँबगोळे टाकून आगबोटींना नष्ट करणे सोपे होते. त्यांच्यापासून स्वतःचा बचाव करून घेण्यासाठी खास विमानविरोधी तोफा तर निघाल्याच, शिवाय लढाऊ विमानांचा ताफाच सोबत घेऊन जाणाऱ्या अजस्त्र आकाराच्या आगबोटी (एअरक्राफ्ट कॅरीयर) तयार करण्यात आल्या. अशा आगबोटींवरून उड्डाण करता येण्याजोगी खास विमाने बनवली गेली.\nआपल्या युध्दनौका शत्रूला दिसू नयेत म्हणून त्यांना पाण्याखालून गुपचुप नेण्याच्या दृष्टीने लढाऊ विमानांच्या आगमनाच्या आधीपासूनच प्रयत्न चाललेले होते. पहिल्या महायुध्दात त्यांना जोराने चालना मिळाली आणि त्यातून पाणबुड्या तयार झाल्या. कुठलेही जहाज पाण्यावर तरंगत असते तेंव्हा त्याचे वजन त्याने बाजूला सारलेल्या पाण्याइतके असते हे आपण पाहिलेले आहे. हे वजन वाढवत नेले की अखेर ते जहाज पाण्यात बुडते. एकदा का ते बुडले की त्यात पाणी शिरून त्याचे वजन आणखी वाढत जात असल्यामुळे त्याला सुप्रसिध्द टायटॅनिक जहाजासारखी कायमची जलसमाधी मिळते. जहाजावरील माणसे आणि सामान पाण्यात बुडून नुकसान होते. जहाज पाण्याखाली गेल्यानंतर त्याला वर आणण्यासाठी त्याचे वजन पुन्हा कमी कसे करायचे आणि त्यावरील माणसे आणि माल यांना पाण्याखाली कसे सुरक्षित ठेवायचे ही पाण्यात बुडून पुन्हा वर येऊ शकणारी जहाजे (पाणबुड्या) तयार करण्यामध्ये दोन मुख्य आव्हाने होती.\nजहाज पाण्याखाली गेले तरी त्यातल्या माणसांना श्वासोच्छ्वासासा���ी हवा लागणारच. त्यासाठी त्या माणसांना संपूर्णपणे हवाबंद (एअरटाईट) खोल्यांमध्ये ठेवणे आवश्यक आहे. पाण्याखाली गेल्यानंतरसुध्दा त्या जहाजांच्या यंत्रांनी काम करत रहायला पाहिजे आणि त्यांना चालवण्यासाठी किंवा त्यांच्या रखरखाव (मेटेनन्स) आणि दुरुस्ती (रिपेअर)साठी कामगारांना त्या यंत्रांपाशी जाण्याची आवश्यकता लागणार. अन्नपुरवठा, दारूगोळा, शस्त्रास्त्रे वगैरे गोष्टी पाण्यामुळे खराब होऊ नयेत आणि गरज पडताच त्या तत्काळ उपलब्ध व्हायला पाहिजेत, यामुळे त्याही पाण्यापासून दूर असायला हवीत. अशा प्रकारे जवळजवळ संपूर्ण आगबोटच एका प्रचंड हवाबंद खोलीच्या स्वरूपात तयार करावी लागते. प्रोपेलर आणि रडर यासारखी एरवीसुध्दा नेहमी पाण्याखाली यंत्रे तेवढी त्या हवाबंद जागेच्या बाहेरच असावी लागतात. पाणबुडीचे वजन कमी किंवा जास्त करण्यासाठी त्याच्या रचनेतच काही स्वतंत्र आणि हवाबंद मोकळ्या जागा ठेवल्या जातात. ज्या वेळी पाणबुडी पाण्यावर तरंगत असते तेंव्हा या जागा हवेने भरलेल्या असतात. तिने पाण्याखाली जायचे ठरवल्यानंतर त्या जागांमध्ये समुद्राचे पाणी भरले जाते. त्यामुळे ती जड होऊन खाली खाली जात रहाते. पण तिने सागराच्या पार तळापर्यंत जाऊन पोचणेही धोक्याचे असते. त्यामुळे तिला दोनतीनशे मीटर खालील ठरलेल्या पातळीपर्यंत जाऊ दिल्यानंतर एका कॉम्प्रेस्ड गॅस सिलिंडर्समध्ये साठवून ठेवलेली हवा त्या मोकळ्या जागेत सोडून तिथे असलेल्या पाण्यातल्या थोड्या भागाला पुन्हा बाहेर टाकले जाते. त्यामुळे तिचे खाली जाणे थांबते, पण हे करत असतांना पाणबुडी पुन्हा हलकी होऊन वर येणार नाही किंवा जड असल्यामुळे खालीही जाणार नाही या दोन्हींची काळजी घ्यावी लागते. हा समतोल अत्यंत काटेकोरपणे सांभाळून पाणबुडीला पाण्याखाली एका ठरलेल्या पातळीवर ठेवतात. या पातळीवरसुध्दा ती एका जागी स्थिर नसते, तर तिच्या गंतव्य स्थानाच्या दिशेने पुढे पुढे जात असते. इतक्या खोल पाण्यात सगळीकडे अंधारगुडुपच असतो, प्रत्यक्ष काहीच दिसू शकत नाही. सोनारसारख्या आधुनिक उपकरणांच्या सहाय्यानेच सगळी माहिती जाणून घेऊन पाणबुडीचालकाला मार्गक्रमण करायचे असते.\nपाणबुडी हीसुध्दा एक प्रकारची आगबोटच असल्यामुळे तिला चालवणारे इंजिनाचे एक मोठे धूड असते आणि त्यातल्या इंधनाचे ज्वलन होण्यासाठी खू�� हवेची आवश्यकता असते. त्यासाठी महिनोंमहिने पुरेल एवढी हवा सिलिंडर्समध्ये भरून नेणे अशक्यप्राय असते. त्यामुळे इंधनावर चालणारी पाणबुडी थोडे दिवसच पाण्याखाली राहते आणि तिच्या इंजिनांना श्वास घेऊ देण्यासाठी तिला काही काळ पाण्याच्या बाहेर येऊन रहावेच लागते. अणुशक्तीचा विकास झाल्यानंतर इंधन तेलांवर चालणाऱ्या इंजिनांच्या जागी अॅटॉमिक रिअॅक्टर बसवला गेला. त्याला काम करत राहण्यासाठी हवेची आवश्यकता नसते. अशा पाणबुडीतल्या माणसांना दीर्घ काळ पुरेल एवढा प्राणवायूचा साठा सोबत नेला आणि त्यांनी उच्छ्वासामधून बाहेर टाकलेला कर्बद्विप्राणील (कार्बन डायॉक्साईड) वायू शोषून घेण्याची व्यवस्था केली तर ती पाणबुडी महिनोगणती पाण्याखाली दडून राहू शकते. अशा पाणबुडीलासुध्दा नौसैनिकांसाठी अन्नपाणी, कपडे लत्ते वगैरे आणणे, विजेची बॅटरी चार्ज करणे अशा कामांसाठी कधी ना कधी पाण्याबाहेर यावे लागतेच, पण हे योजनापूर्वक करता येते आणि केले जाते. .\nप्राचीनकालीन होडी ते अणुशक्तीवर चालणारी आधुनिक पाणबुडी हा जलप्रवास घडण्यात हजारो वर्षांचा कालावधी गेला. या लेखाच्या फक्त दोन भागात त्याचा अत्यंत संक्षिप्त असा आढावा घेण्याचा हा एक तोकडा प्रयत्न मी केला आहे. अरिहंत आणि सिंधूरक्षक या आधुनिक पाणबुड्यांबद्दल ज्या बातम्या अलीकडे वृत्तपत्रांमधून येऊन गेल्या त्यांचा अर्थ समजण्यासाठी या लेखात दिलेल्या माहितीचा थोडा उपयोग व्हावा असा उद्देश या खटपटीमागे आहे.\nभाग ३ : होडी ते पाणबुडी आणि ….. मी\nनदीपार जाण्यासाठी आणि नद्यांच्या तीरावर असलेल्या गावांमध्ये जाण्यायेण्यासाठी पूर्वापारपासून लहान होड्यांचा उपयोग होत आला आहे. भारतातल्या बहुतेक सर्व मोठ्या नद्यांवरसुध्दा आता जागोजागी पूल बांधले गेले आहेत आणि खेडोपाडी जाणारे रस्ते झाले आहेत. माझ्या लहानपणी तसे नव्हते. जमखंडी गावातल्या आमच्या राहत्या घरापासून आमचे वडिलोपार्जित घर आणि शेतजमीन असलेल्या मूळ खेडेगावापर्यंतचे अंतर फक्त वीस किलोमीटर होते, पण घरातून निघून तिकडे जाऊन पोचण्यासाठी एक पूर्ण दिवस लागत असे, कारण दोन्ही गावांच्यामध्ये कृष्णा नदीचा प्रवाह होता आणि तिच्या दोन्ही बाजूंना पक्के रस्तेही नव्हते. जिथपर्यंत रस्ता जात होता तिथपर्यंत बसमधून गेल्यानंतर पुढे चालत जाऊन नदी पार करून पलीकडे जायचे आणि पुन्हा थोडे अंतर चालत जाऊन पुढे जाण्यासाठी दुसरी बस मिळेल तेंव्हा पकडायची असे सोपस्कार करावे लागत.\nकृष्णामाईच्या तीरावर गेल्यानंतर तिथेसुध्दा नावेची वाट पहात बसावे लागत असे. घरून आणलेले डबे तिथल्या रम्य जागी उघडून आणि केळी, पेरू वगैरे त्याबरोबर खाऊन आम्ही पिकनिकचा आनंद घेत असू. त्यातही पावसाळ्यात जेंव्हा नदीला महापूर येई तेंव्हा तिला येऊन मिळणाऱ्या ओढ्यानाल्यांमध्ये नदीचे पाणी शिरून त्यांचे रूपांतर दोन तीन उपनद्यांमध्ये होत असे आणि एरवी नावेत चढण्या व उतरण्यासाठी ठरवलेल्या जागा पाण्याखाली जाऊन अदृष्य होत असत. प्रचंड वेगाने खळखळाट करत जात असलेल्या पाण्याच्या रौद्र रूपाच्या त्या प्रवाहात नाव चालवण्याचे धाडस कुणी करत नसे आणि कोणा धीट माणसाने ते केलेच तरी त्याला उतारू मिळणे अशक्य असल्यामुळे तिथली (आताच्या भाषेतली) ‘फेरी सर्व्हिस’ पावसाळ्यात बंद रहात असे. त्या नदीनाल्यांना नावेमधून पार करून पलीकडे जाणे तेवढ्या काळात शक्यच नव्हते. पलीकडचे लोक पलीकडे आणि अलीकडचे लोक अलीकडे रहायचे. उगारला असलेला रेल्वेचा पूल तेवढा बारा महिने पाण्याच्या वर असे. त्यामुळे फारच निकडीची गरज असल्यास दीडदोनशे किलोमीटरचा वळसा घालून उगार शेडबाळ अथणीमार्गे जावे लागत असे. पण इतर दिवसात मात्र आम्ही नावेत बसून मजेत कृष्णा नदी पार करत असू.\nती नाव सुमारे आठदहा मीटर लांब आणि मधोमध तीन चार मीटर रुंद एवढी मोठी असायची. माणसे, त्यांची गाठोडी, सायकली आणि कोंबड्या वगैरे त्यात जितके भरता येतील तेवढे भरून त्यांना नावेमधून पलीकडे नेले जात असे. पहिल्या फेरीत न मावल्यामुळे उरलेले लोक नावेला पलीकडच्या तीरावर जाऊन परत येण्याची शांतपणे वाट पहात बसत. क्वचित प्रसंगी एक एक करून त्यावरून बैलगाड्यासुध्दा पलीकडे जाऊ शकत. कारवारजवळील एका ठिकाणी तर एस.टी.च्या बसलासुध्दा मोठ्या नावेमधून नदीच्या पार नेतांना मी पाहिले आहे. मात्र सावधगिरीचा उपाय म्हणून आणि नावेचा समतोल राखण्यासाठी माणसांना खाली उतरवून त्यांना आणि गाड्यांना वेगवेगळ्या फेऱ्यांमध्ये नावेतून नेले जात असे. बैलांनी नावेवर दंगा गोंधळ करू नये म्हणून त्यांना मात्र नावेच्या बाजूने पाण्यामधून पोहवत पलीकडे नेत असत. गायी म्हशींनासुध्दा लांब दोरीने बांधून नावेच्या सोबत पाण्यामधून पोहत ��ेत असत.\nनदीच्या पात्रामधील पाण्याच्या खोलीचा अंदाज घेऊन नावेत चढण्या उतरण्यासाठी जागा ठरलेल्या होत्या. पण तिथे पक्के बांधकाम केलेले धक्के नव्हते. ती नाव नदीकिनाऱ्यापासून दूर कंबरभर पाण्यात उभी रहात असे आणि माणसांनी आपले सामान डोक्यावर धरून पाण्यामधूनच तिथपर्यंत चालत जाऊन नावेत चढायचे असे. कोणी ना कोणी धडधाकट उतारू लहान मुलांना उचलून नेत असे. नावेच्या कडांवर दोन्ही बाजूंना मोठमोठी वल्ही बसवलेली असत आणि बलदंड नावाडी “हुश्शा हुय्या” करत जोर लावून ती चालवत. उन्हाळ्यात नदीचे पाणी फारच कमी असले तर पलीकडे जाण्यासाठी एक लहान नाव असायची आणि लांब बांबूच्या सहाय्याने नदीच्या तळाला रेटा देऊन नावेला ढकलतच पार करत असत. अशा प्रकारचा नावेमधला प्रवास मी लहान असतांना अनेक वेळा केला असल्यामुळे माणसांच्या हातांच्या जोराने चालवलेली होडी माझ्या ओळखीची झाली होती.\nपुण्याच्या इंजिनियरिंग कॉलेजमध्ये तर आमचाच बोटक्लब होता. संध्याकाळी कॉलेज सुटल्यानंतर केंव्हाही वाटले की एकाद दोन मित्रांसोबत आम्ही तिकडे जात होतो आणि स्वत-च होडी चालवून तिथल्या शांत पाण्यावर तरंगत राहण्याची मजा घेत होतो. यात मजेबरोबर चांगला व्यायामही होत असल्याने चांगली सडकून भूक लागत असे आणि मेसमधले जेवण अमृततुल्य वाटत असे. पुढे मुंबईला आल्यावर गेटवे ऑफ इंडियाच्या जवळून चालणाऱ्या मोटरलाँचमध्ये बसून वेळ असल्यास घारापुरी (एलेफंटा) बेटापर्यंत आणि नसेल तर आजूबाजूच्या समुद्रात फेरफटका मारून आणणे हा मुंबईदर्शनाचा आवश्यक भाग झाला होता. आमच्याकडे येऊन गेलेल्या बहुतेक सगळ्या पाहुण्यांना आम्ही हा जलविहार घडवून आणलाच, शिवाय मित्र, सहकारी, शेजारी वगैरेंच्या निरनिराळ्या ग्रुपमधून घारापुरी बेटाची सहलही केली.\nएकदा सात आठ मित्रांचे आमचे टोळके एलेफंटाहुन परत येत असतांना आमच्याच लाँचमध्ये थोड्या अंतरावर आठ दहा समवयस्क मुलींचा एक वेगळा ग्रुप बसला होता. वेळ घालवण्यासाठी आम्ही गाणी म्हणायचे ठरवले, आमच्या ग्रुपमधल्या एक दोन मुलांचे आवाज चांगले होते, त्यांना आवडही होती आणि अनेक गाणी तोंडपाठ होती. त्यांनी गाणी म्हणणे हा आमच्या मेळाव्यांमधला नेहमीचाच भाग होता. पण आम्ही जसे ठरवले तसेच त्या मुलींनीही गाणी गायचे ठरवले. सर्वात आधी याची सुरुवात कुणी केली ते सांगता येणार नाह���. सुरुवातीला एकेक जणच आपापल्या कंपूसाठी गाणे म्हणत होता किंवा होती, पण दोन्ही ग्रुपमधल्यांना एकमेकांची गाणी ऐकू येतच होती. त्यामुळे आपला आवाज मोठा करण्यासाठी त्यात इतरांनी साथ द्यायला सुरुवात केली, त्यातून मग एक प्रकारची चढाओढ सुरू झाली, गाण्यांमधूनच सवालजवाब, उत्तरेप्रत्युत्तरे होत गेली. अतीशय सभ्य आणि सुसंस्कृत स्वरूपाचा आमचा हा धिंगाणा आमची लाँच गेटवेच्या धक्क्याला लागेपर्यंत चालला. तो इतका रंगत गेला की एरवी कधी गाण्यासाठी तोंडही न उघडणारे मित्रसुध्दा शेवटी शेवटी बेंबीच्या देठापासून किंचाळायला लागले होते. इतर प्रवाशांची त्यामुळे चांगली करमणूक झाली असेल. उतरल्यानंतर आम्ही दुरून हात हालवूनच मुलींच्या टोळीचा निरोप घेतला आणि त्यांनीही गोड हंसून निरोप दिला. त्या कोण होत्या, कुठून आल्या होत्या कोण जाणे, पण नावेमधल्या त्या लहानशा प्रवासाची एक अविस्मरणीय अशी सुखद आठवण मनात ठेऊन गेल्या.\nआम्ही प्रत्यक्षात काश्मीरला जाण्यापूर्वी हिंदी सिनेमांमधून जेवढे काश्मीर पाहिले होते त्यात नौकाविहार आणि बर्फामधून घसरत जाणे हेच लक्षात राहिले होते. आम्ही स्वतः श्रीनगरला गेलो तेंव्हा दोन प्रवाशांना सरोवरात विहार करवून आणणारी छोटीशी नाव पाहिली, तिच्यात बसून फिरून आलो आणि राहण्याच्या सर्व सुखसोयींनी सज्ज असलेली हाउसबोटही पाहिली. दल सरोवरातून फेरफटका मारत असतांना तिथे नावांमधून फुले, फळे, भाज्या, शोभेच्या वस्तू वगैरे गोष्टी होडीत बसूनच विकणारे फिरते विक्रेते असलेला बाजारसुध्दा पाहिला. चिनाब नदीवर एक बंधारा घालून दल सरोवर निर्माण केले आहे आणि त्यातले पाणी वाहून जाऊ नये यासाठी ते नियंत्रित स्वरूपात नदीत सोडले जाते. बहुतेक सगळ्या नावा मात्र नदीच्या खालच्या अंगाला ठेवलेल्या असतात. नदीचे पात्र आणि सरोवर या दोन्हींच्या मध्ये एक लहानसे कुंड आहे. त्याला दोन्ही बाजूंना घट्ट बसणारे दरवाजे आहेत. नदीमधून सरोवरात जायचे असल्यास आधी बाहेरचा दरवाजा वर उचलून नावांना त्या कुंडात घेतात आणि तो दरवाजा घट्ट बंद करतात. सरोवरातले पाणी तिथे सोडून तिथल्या पाण्याची पातळी वाढवतात. ती सरोवराइतकी झाल्यानंतर आतल्या बाजूचे गेट उघडून त्या नावांना सरोवरात जाऊ देतात. बाहेर येतांना याच्या उलट क्रमाने कृती करतात. असे करून सरोवर आणि नदीचे पात्र यातल्या पाण्याच्या लेव्हल्स वेगवेगळ्या ठेवल्या जातात. पण यामुळे नौकाविहार करणाऱ्या पर्यटकांना आत जातांना तसेच बाहेर येतांना बराच वेळ लहानशा जागेत ताटकळत थांबावे लागते.\nजबलपूरजवळ असलेला भेडाघाटचा धबधबा आणि तिथून दोन तीन किलोमीटरपर्यंत असलेला नर्मदा नदीचा प्रवाह खूप प्रेक्षणीय आहे. या भागातला डोंगरच संगमरवरी दगडांचा आहे. नर्मदेच्या त्या भागातल्या प्रवाहातून नावेत बसून विहार करण्याची चांगली सोय आहे. नदीचे पात्र खूप रुंद नसले तरी बऱ्यापैकी आहे, अत्यंत निर्मळ आणि पारदर्शक असे पाणी आणि दोन्ही बाजूला संगमरवरी पहाडांच्या उंच कड्यांची शोभा पहात त्या बोटीमधून जातांना खूप मजा येते. माझ्या कुटुंबीयांसोबत तर मी अनेक वेळा ही मौज लुटलेली आहेच, एकदा एका सेमिनारसाठी जबलपूरला गेलो असतांना तिथे आलेल्या फॉरीन पार्टिसिपेंट्सच्यासोबतही हे भ्रमण करायचा योग आला होता. त्या मोटर लाँचेसचे नावाडी अत्यंत गंमतशीर असी कॉमेंटरी हिंदी भाषेत करतात. त्या दिवशी सुध्दा त्यातल्या कोणाला इंग्रजीत बोलता येत नव्हते. त्यामुळे मलाच दुभाषा बनून त्यांनी सांगितलेल्या गमतीजमतींचे जमेल तेवढे भाषांतर करून सांगावे लागले होते. शिवाय भारतीय परंपरांबद्दल माहिती देऊन त्याचा अर्थ थोडा समजावून सांगण्याचा प्रयत्न करावा लागत होता.\nआम्ही केलेल्या युरोप आणि अमेरिकेच्या सहलींमध्येसुध्दा क्रूज हा एक महत्वाचा भाग असायचा. त्यात आधुनिक पध्दतीच्या आलीशान बोटी पहायला मिळाल्या. थेम्स नदीतून जातांना दोन्ही बाजूंना दिसणारे जुने आणि नवे लंडन आणि सीन नदीमधून नावेतून फिरतांना पॅरिसमधल्या ऐतिहासिक आणि आधुनिक इमारती बाहेरून पाहिल्या. पाण्यातच उभारलेला व्हेनिस शहराचा जुना भाग दोनचार शतकांपूर्वी जसा होता तसाच अद्याप ठेवला आहे. या भागात रस्ते नाहीतच, सगळी घरे कालव्यांनी जोडलेली आणि सगळीकडे होडीमधूनच फिरायचे. आम्हीसुध्दा जुनाट वाटणाऱ्या पण मोटरवर चालणाऱ्या एका लहानशा नावेत बसून व्हेनिसच्या अरुंद गल्लीबोळामधून भटकंती करून घेतली, पण सिनेमात किंवा फोटोत दिसतो तसा तो भाग प्रत्यक्षात प्रेक्षणीय तर वाटला नाहीच, उलट दुर्गंधाने भरलेला, गलिच्छ आणि किळसवाणा वाटला. पर्यटन करतांना काही जागी अशी निराशा होत असते. अॅमस्टरडॅम हे शहरसुध्दा खाड्या आणि कालवे यांनी भरलेले आ���े. तिथली बोटराईड मात्र छान होती. हॉलंड या देशाचा बराचसा भाग समुद्रसपाटीच्या खाली आहे. समुद्राला जेंव्हा भरती येते तेंव्हा तिथल्या नद्या, खाड्या वगैरे जिथे समुद्राला मिळतात त्या ठिकाणी त्यांच्या पाण्याची पातळी समुद्रापेक्षा खाली असते. त्या वेळी त्यात समुद्राचे पाणी उलट दिशेने शिरू नये म्हणून बंधारे, गेट्स आणि झडपा वगैरेंची बरीच गुंतागुंतीची व्यवस्था केलेली आहे. श्रीनगरच्या दल लेकमध्ये नावांना आत शिरण्याची आणि बाहेर पडण्याची जशी योजना आहे त्याच प्रकारची पण खूप मोठ्या प्रमाणावर केलेली योजना अॅमस्टरडॅम बंदरात मोठमोठ्या जहाजांसाठी कार्यरत आहे.\nसिंदबादपासून ते कोलंबस, वास्कोडिगामा करत करत स्वातंत्र्यवीर सावरकर आणि महात्मा गांधीजींपर्यंत अनेकांनी केलेल्या समुद्रातल्या प्रवासाची वर्णने मी लहानपणी खूप चवीने वाचत असे. “हा सुवेझ कालवा, थक्क करील मानवा” यासारख्या कविताही शाळेतल्या पुस्तकांमध्ये होत्या. आपणही एकदा मोठ्या जहाजामधून प्रवास करून पाहण्याची सुप्त इच्छा त्या वर्णनांमधून मनात येत होती. पण ती काही पूर्ण झाली नाही. मला परदेशी जाण्याची संधी मिळेपर्यंत तो प्रवास विमानानेच करायचा हे रूढ झालेले होते, प्रवासात अनेक दिवस घालवण्याची तयारी आणि इच्छा कोणाच्या मनात असली तरी तशी सोयच तोपर्यंत बंद झाली होती. पुढे माझे काही मित्र आणि आप्त आगबोटीने जाऊन अंदमानची सहल करून आले, पण या बाबतीतही मला जरा उशीरच झाल्यामुळे ते करता आले नाही.\nदर वर्षी डिसेंबर महिन्यात नौदल दिन साजरा करतात. त्या दिवशी मुंबई बंदरातली एक युध्दनौका आम जनतेला पाहण्यासाठी खुली परवानगी दिलेली असते. याविषयी अनेक वेळा ऐकल्यामुळे एका वर्षी आम्ही ती नाव पहायला गेलो. ती पहायला त्या दिवशी आलेल्या लोकांची जवळ जवळ गेट वे ऑफ इंडियापर्यंत लांब रांग लागली होती, पण ती हळू हळू पुढे सरकत होती हे पाहून आम्ही रांगेत जाऊन उभे राहिलो. हळू हळू पुढे सरकत तासाभरात लायन गेटपर्यंत जाऊन पोचलो. आत गेल्यानंतर पुन्हा तितकीच लांब रांग डॉकच्या आतमध्ये होती. ते चालत चालत जाऊन आणखी एक तासानंतर आम्ही एका फ्रिगेटवर चढलो. तिथला फक्त डेकच लोकांना पहाण्यासाठी खुला ठेवला होता. त्यावर एक दोन तोफा बसवलेल्या होत्या. बाकीची केबिन्स आणि इतर सर्व जागा कड्याकुलुपांमध्ये बंद होत्या. इतर प���रेक्षकांना कदाचित त्यात रस नसेल, पण माझ्यातला मेकॅनिकल इंजिनियर जागा असल्यामुळे मला तिथली यंत्रसामुग्री पहाण्याची खूप इच्छा होती. ती पूर्ण होऊ शकली नाही. पाच मिनिटात त्या युध्दनौकेच्या रिकाम्या आणि सपाट डेकवर एक प्रदक्षिणा घालून आम्हाला खाली उतरावे लागले. तिरुपतीच्या व्यंकटेशाचे किंवा पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी तासन तास रांगेत उभे रहावे आणि ते घेतल्यानंतर एक सेकंदात पुढे ढकलले जावे तसे झाले.\nआगबोटी तयार करण्याचा माझगावच्या गोदीतला कारखाना पहाण्याची एक संधी मला मिळाली, तेंव्हा तिथे काही युध्दनौकांची बांधणी चाललेली होती. शिंप्याने शर्ट पँट्सची कापडे खुणा करून कराकरा कापावीत तेवढ्या सहजतेने तिथे अवाढव्य आकारांचे पोलादाचे पत्रे कापले जात होते. त्यांच्या ड्रॉइंग्जची फिल्म एका प्रोजेक्टरमध्ये लावलेली असे आणि त्या पत्र्यांवर आधी अंधार करून ते प्रकाशचित्र प्रोजेक्ट करून खडूने गिरवून घेतले जात होते. अशा प्रकारची यंत्रणा मी कुठेच पाहिली नव्हती. पुढे एका यंत्राला जोडलेल्या टॉर्चने त्या पत्र्यांचे चित्रविचित्र आकारांचे तुकडे त्यांच्या ड्रॉइंगप्रमाणे कापले जात होते. पंधरावीस मिलिमीटर आणि त्यापेक्षाही जाड पत्र्यांचे आणि त्यांना कापून तयार केलेल्या मोठमोठ्या आकारांचे ढीग पाहूनच हे काम किती मोठे असते याची कल्पना येत होती. ते तुकडे एकमेकांना जोडण्याचे कामसुध्दा स्वयंचलित यंत्रांकडूनच चालले होते. अर्थातच ती यंत्रे चालवण्यासाठी कुशल कामगार तिथे तैनात होतेच. इतक्या मोठ्या प्रमाणावर होणारे वेल्डिंग मी त्यानंतरही पुन्हा कधी पाहिले नाही. त्या कारखान्यात काही युध्दनौकांचे सांगाडे उभे होते, तर काहींवर इतर उपकरणे बसवण्याचे काम चालले होते. ते सगळे वरवर पाहूनसुध्दा त्यांचे आकार (साइझ) आणि त्यातली गुंतागुंत (कॉम्प्लेक्सिटी) यांची कल्पना आली.\nअणुशक्तीवर चालणाऱ्या भारतीय बनावटीच्या पहिल्या पाणबुडीच्या रिअॅक्टरचे काम अणुशक्ती खात्यामध्ये होत होते. याबाबत अत्यंत कडक गोपनीयता पाळली जात असल्यामुळे ते कोणाकडे होते हे कधीच समजू दिले जात नसले तरी कुठेतरी तशा प्रकारचे काम चालले असल्याची अस्पष्ट कुणकुण कानावर येत होती. बाहेरच्या ज्या कारखान्यांमध्ये आमच्या पॉवर प्रॉजेक्टसाठी लागणारी यंत्रसामुग्र�� तयार केली जाते त्याच कारखान्यात संरक्षण खात्यासाठी लागणारी विशिष्ट प्रकारची यंत्रसामुग्रीही बाजूलाच तयार होत असल्यामुळे तीही दिसत असे. त्यात रिअॅक्टरशी संबंधित असलेले भागही असायचे. त्यांची नावे आणि उपयोग त्या कारखान्यातल्या लोकांपासून सुध्दा गुप्त ठेवली जातात किंवा त्यांना मुद्दाम भलतीसलती किंवा भोंगळ वाटणारी नावे दिली जातात. असे असले तरी त्यांची रचना आणि आकार पाहून ते समजू शकणाऱ्यांना थोडा अंदाज येत होता. अणुशक्तीसाठी उपयोगात येणारी सर्वच उपकरणे आणि यंत्रसामुग्री निर्माण करतांना त्या कामात विशेष प्रकारची काळजी घेतली जाते. त्यासाठी लागणारी प्रोसीजर्स, स्पेसिफिकेशन्स वगैरे एकदम वेगळी असतात. ती तयार करून त्यानुसार या कारखान्यांमध्ये सगळे काम करवून घेण्याची सुरुवात आमच्या पिढीने केली होती. त्यापूर्वीच्या काळात तिथे फक्त साखर, सिमेंट यासारख्या कारखान्यांची यंत्रसामुग्री तयार होत असे. त्यांच्या कार्यपध्दतीत अनेक प्रकारच्या आमूलाग्र सुधारणा घडवून आणून आणि नवीन प्रकारची यंत्रसामुग्री, इन्स्पेक्शनची उपकरणे वगैरे आणून त्यांच्या कामाचा दर्जा अणुशक्तीच्या कामासाठी आवश्यक इतका उंचावण्यात आम्ही खूप मदत केली होती. या सर्वांचा उपयोग ही पाणबुडी बनवण्याच्या कामात केला जात होताच. अशा प्रकारे अप्रत्यक्ष रीतीने त्या कामाला कुठेतरी माझाही स्पर्श झाला होता. काही दिवसांपूर्वी अरिहंत या नावाच्या पाणबुडीवरील रिअॅक्टर क्रिटिकल झाल्याची बातमी वाचली तेंव्हा या आठवणी झर्रकन डोळ्यासमोर येऊन गेल्या.\nहोडी ते पाणबुडी यांच्या मधल्या जहाज, गलबत, आगबोट वगैरेंशी माझा कधीच संबंध आला नसला तरी होडी, नावा वगैरेंच्या खूप आठवणी माझ्या मनात आहेत. खरे पाहता रेल्वे आणि विमाने यातून मी शेकडो वेळा दूर दूरचे प्रवास केले आहेत. नावेमधून एकंदर जितके किलोमीटर मी हिंडलो असेन त्याच्या कित्येकशेहेपट आगगाडीमधून आणि कित्येक हजारपट अंतर विमानांमधून कापले आहे. पण तरीसुध्दा आठवणीत राहण्यासारखे असे काही अगदी लहान लहान प्रवास नावांमधून झाले आहेत. ते या निमित्याने सादर केले.\nभाग ४ : अरिहंत आणि सिंधूरक्षक\nहा लेख सात वर्षांपूर्वी म्हणजे २०१३मध्ये लिहिला होता.\nनौकेमधून जलविहार, नावेमधून वाहतूक वगैरे क्रिया पुरातन काळापासून चालत आल्या आहेत. उतारूंना नदी पार करून नेणारा एक नावाडी रामायणात आहे आणि नौकेमधून व्यापार करण्यासाठी परगावी व परदेशी जाणारा साधूवाणी सत्यनारायणाच्या कथेत येतो. जेंव्हा जगबुडी आली होती तेंव्हा नोहाने पृथ्वीवरील सर्व पशुपक्षी, प्राणीमात्रांच्या प्रजातींना आपल्या नौकेमधून सुखरूप नेऊन वाचवले अशी पाश्चात्यांची दंतकथा आहे. लाकडापासून तयार केलेल्या होड्या, नावा, जहाजे वगैरे प्रवासाची साधने प्राचीन काळापासून सगळीकडे चालत आली आणि त्यातली काही साधने आजतागायत अस्तित्वात आणि उपयोगात आहेत. पोलादाच्या पत्र्यापासून जहाजांची बांधणी करण्याचे काम औद्योगिक क्रांतीनंतर सुरू झाले, त्यांचे कारखाने उभारले गेले आणि त्यांमधून लहान, मोठी, अतीप्रचंड, अती वेगवान वगैरे निरनिराळ्या प्रकारांच्या नौका, होड्या, तराफे, आगबोटी वगैरे तयार होत गेल्या. त्यातही मुख्यत्वे प्रवाशांची किंवा सामानाची वाहतूक करणारी आणि युध्दामध्ये शत्रूवर हल्ला करणारी असे दोन गट असतात. त्यांच्या गरजांनुसार त्यांची बांधणी केली जाते. एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीपर्यंतच्या काळात नदी किंवा सागरामधील पाण्याच्या पृष्ठभागावरूनच या सगळ्या नौका तरंगत पुढे जात असत. काही कारणाने त्यातली एकादी नाव एकदा बुडली तर तिला कायमची जलसमाधी मिळत असे. पाण्याच्या पातळीच्या खाली राहून लपत छपत पुढे जायचे आणि शत्रूच्या मोठ्या आगबोटीच्या तळाला जोराचा तडाखा देऊन भगदाड पाडायचे प्रयत्न दोन तीन शतकांपासून केले जात होते. अशा प्रकारच्या लहान पाणबुड्या लाकडांपासूनसुध्दा तयार केल्या गेल्या होत्या. पण त्यांच्या बांधणीमध्ये अनेक त्रुटी उरलेल्या असल्यामुळे त्या फारशा भरोसेमंद किंवा परिणामकारक ठरत नव्हत्या. पहिल्या महायुध्दात मात्र जर्मनीने पाणबुड्यांचा चांगला वापर केला आणि शत्रूपक्षाची म्हणजे इंग्लंडची मोठी जहाजे बुडवून त्यांना चकित केले. इंग्लंड आणि अमेरिकेकडेसुध्दा पाणबुड्या तयार होत्याच. त्यांनीही त्यांचा वापर सुरू केला.\nपाणबुडी आणि विमान या दोन्ही साधनांची भेदक शक्ती पहिल्या महायुध्दात दिसून आल्यामुळे त्यानंतर त्यांच्या विकासावर अगदी युध्दपातळीवर प्रयत्न केले गेले आणि दुसऱ्या महायुध्दातील सागरी आणि हवेमधील युध्दातली ती प्रमुख अस्त्रे बनली. दुसऱ्या महायुध्दाने क्षेपणास्त्रे आ��ि अण्वस्त्रे जगासमोर आणली. त्यानंतरच्या काळात या दोन्हींवर अधिकाधिक भिस्त टाकली जात आहे. देशाच्या संरक्षणाची ती आता प्रमुख साधने झाली आहेत. अरिहंत आणि सिंधूरक्षक या अत्याधुनिक पाणबुड्यांच्या संदर्भात ही पार्श्वभूमी महत्वाची आहे. ही दोन नावे गेल्या काही दिवसांमध्ये (२०१३ साली) अचानक प्रमुख बातम्यांमध्ये समोर आली. अरिहंत या पाणबुडीवरील रिअॅक्टर अलीकडे कार्यान्वित झाला आणि अमेरिका, रशीया, चीन यांच्यासारख्या जगामधील निवडक प्रमुख देशांच्या पंक्तीत भारताला स्थान मिळाले ही उत्साहवर्धक बातमी होती तर सिंधूरक्षक या अत्याधुनिक पाणबुडीवर अचानक एक मोठा स्फोट होऊन त्यात ती जवळजवळ नष्ट झाली आणि तिथे काम करणारे अठराजण म्हणजे देशाचे १८ अनमोल हिरे आपण नाहक गमावले ही अत्यंत दुःखद आणि धक्कादायक दुर्घटना काल घडली. या दोन्ही पाणबुड्यांची अगदी त्रोटक माहिती पुढीलप्रमाणे आहे.\nलांबी ११२ मीटर, रुंदी १५ मीटर, पाण्यात बुडालेली उंची किंवा खोली १० मीटर, डिस्प्लेसमेंट सुमारे ६००० टन\nप्रत्येक मजल्यावर दोन बेडरूम्सचे (टू बीएचकेचे) वीस वीस फ्लॅट असलेली तीन मजली बिल्डिंग साधारणपणे एवढ्या आकाराची असते. यावरून आकाराची कल्पना येईल.\nवेग पाण्यावर ताशी २२-२८ किलोमीटर, पाण्याखाली ताशी ४४ किलोमीटर\n३०० मीटर खोलवर जाऊन काम करू शकते.\nऊर्जेचा स्त्रोतः अॅटॉमिक ऱिअॅक्टर\nलांबी ७३ मीटर, डिस्प्लेसमेंट सुमारे ३००० टन\n३०० मीटर खोलवर जाऊन काम करू शकते.\nवेग ताशी ३३ किलोमीटर,\nऊर्जेचा स्त्रोतः डिझेल इलेक्ट्रिक\nया दोन्ही पाणबुड्यांवर कोणत्या प्रकारची किती शस्त्रास्त्रे ठेवता येतील ही माहिती अर्थातच अत्यंत गुप्त ठेवली जाते. पूर्वीच्या काळातले योध्दे हातात तलवार किंवा गदा घेऊन अमोरसमोर येऊन एकमेकांशी झुंजत असत, काही वीर धनुष्यबाण, भाला, बरची वगैरे हाताने फेकून मारा करणारी शस्त्रास्त्रे घेऊन लढत असत. त्यात पिस्तुले, बंदुका, तोफा वगैरेंची भर पडल्यावर शत्रूपासून थोडे अंतर दूर राहून त्याच्या सैन्यावर मारा केला जाऊ लागला. पण तो मारा अचूकपणे फक्त सैन्यावरच करता येणे कठीण असल्यामुळे शत्रुपक्षाची शहरे, कारखाने, पूल, धरणे वगैरेंवर तोफांमधून आणि विमानामधून बाँबगोळे टाकणे सुरू झाले. सागरी युध्दामध्ये पूर्वीच्या काळात युध्दनौकाच एकमेकांमध्ये लढत, प्रवासी आ��ि मालवहातूक करणारी जहाजे बुडवणे नंतरच्या काळात सुरू झाले. त्यात पाणबुड्यांना त्या जहाजांच्या थोडे तरी जवळ जावे लागत असे. आता क्षेपणास्त्रांचे युग आहे. शेकडो किलोमीटर दूर अंतरावर असलेल्या एकाद्या गुप्त ठिकाणामधून उडवलेली क्षेपणास्त्रे (मिसाईल्स) त्यांच्या लक्ष्याचा अचूक वेध घेतात. पण पहिल्यांदा वार करणाऱ्या देशाने शत्रुपक्षाची अशा प्रकारची सगळी ठिकाणेच एका फटक्यात उध्वस्त केली तर त्याला प्रत्युत्तर देण्याची तयारी (सेकंड स्ट्राईक केपेबिलिटी) असणे आवश्यक असते. या दृष्टीने रचल्या जात असलेल्या आजच्या युध्दनीतीमध्ये आवश्यक असलेली लांब पल्ल्याची अस्त्रे या दोन्ही प्रकारच्या पाणबुड्यांवर ठेवण्याची व्यवस्था केलेली आहे.\nअरिहंत हे नाव मी काही दिवसांपूर्वी पहिल्यांदा ऐकले आणि सिंधूरक्षक हे नाव तर कालच ऐकले. असे असले तरी या दोन्ही पाणबुड्यांशी माझा खूप दूरचा अप्रत्यक्ष संबंध पूर्वी येऊन गेला होता. अनेक वर्षांपूर्वी आमच्या कॉलनीमध्ये असलेल्या रस्त्यावरून रोज एक खास बस जात असे आणि त्यात नेव्हीचा गणवेश धारण केलेले लोक बसलेले दिसत. ते कदाचित आमची सुरक्षा पहायला आले असतील असे आधी वाटले, पण त्यासाठी रोज रोज येण्याचे काही कारण नव्हते. त्यांचा एकादा नवा सीक्रेट प्रॉजेक्ट असणार याची कल्पना आली. खात्यात इतकी गुप्तता बाळगली जाते की कोणता माणूस नेमके कोणते काम करतो हे कोणीही कधीही सांगू शकत नाही. पण एकाद्याच्या एरवीच्या बोलण्यात हल, डेक असे अनोळखी शब्द यायला लागले की त्याचा आगबोटीशी काही संबंध येत असणार असा तर्क करता येतो. ज्या कारखान्यांमध्ये आमच्या पॉवर प्रॉजेक्टसाठी लागणारी यंत्रसामुग्री तयार केली जाते त्याच कारखान्यात संरक्षण खात्यासाठी लागणारी विशिष्ट प्रकारची यंत्रसामुग्रीही बाजूलाच तयार होत असल्यामुळे तीही दिसत असे. त्यांची नावे आणि उपयोग त्या कारखान्यातल्या लोकांपासून सुध्दा गुप्त ठेवली जातात किंवा त्यांना मुद्दाम भलतीसलती नावे दिली जातात. असे असले तरी त्यांची रचना आणि आकार पाहून थोडा अंदाज येतो. अणुशक्ती, संरक्षण खाते आणि आगबोट या तीन्ही गोष्टी एकत्र आल्या तर त्याची परिणती न्युक्लियर पॉवर्ड सबमरीनमध्ये होणार असे वाटत होते. त्याची अधिकृत बातमी वाचल्यावर तो अंदाज खरा ठरला. पाणबुड्यांचे प्रशिक्षण घे���्यासाठी रशीयाला जाऊन आलेले एक गृहस्थ मला एकदा भेटले होते. पाणबुडी केवढी अवाढव्य असते आणि तरीही आतमध्ये ती कमालीची कंजस्टेड असते वगैरे मला त्यांच्याकडून कळले होते. आपल्या पूर्वीच्या उत्साही राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील एकदा पाणबुडीच्या आत जाऊन पाहणार होत्या, पण त्यांना ते शक्य झाले नाही अशी बातमीही वाचली होती. सिंधूरक्षकची बातमी ऐकल्यावर त्याची आठवण झाली.\nFiled under: अनुभव, विज्ञान आणि तंत्रज्ञान |\n« अणुशक्तीचा शोध – एक नवा स्रोत श्यामची आई आणि साने गुरुजी »\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nगुणवत्ता, दर्जा, स्तर, प्रत …… आणि क्वालिटी\nयंत्रे तयार करणारी यंत्रे नोव्हेंबर 11, 2021\nशाश्वत ऊर्जा ऑक्टोबर 20, 2021\nवातावरणामधील हवेचा दाब ऑक्टोबर 7, 2021\nतेथे कर माझे जुळती – भाग १९ – माझ्या आत्या सप्टेंबर 27, 2021\nओझोन आणि हीलियम सप्टेंबर 16, 2021\nप्लॅस्टिक – ब्रह्मराक्षस की बागुलबोवा \nगॅलीलिओ आणि विज्ञान (सायन्स) ऑगस्ट 10, 2021\nकोपरनिकसचे संशोधन – सूर्यमालिका जुलै 29, 2021\nजुगाड पुराण जुलै 22, 2021\nएक धामधुमीचा दिवस (११ जुलै २००६) जुलै 11, 2021\nप्राचीन काळातील भारताची विज्ञानामधील प्रगति जून 29, 2021\nपरतलो मातृभूमीला मे 31, 2021\nइंद्र देवा रे देवा …. मे 25, 2021\nभगवान श्रीपरशुराम मे 14, 2021\nशून्याचा शोध मे 10, 2021\nपुण्याचा स्वाइनफ्ल्यू २००९ एप्रिल 14, 2021\nसिंहगड आणि मी एप्रिल 8, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtraboardsolutions.com/maharashtra-board-class-10-marathi-aksharbharati-solutions-chapter-16/", "date_download": "2021-12-05T07:51:21Z", "digest": "sha1:FY5KHIVNTQHJI4PJ5UNABFWVMWYU3777", "length": 38610, "nlines": 237, "source_domain": "maharashtraboardsolutions.com", "title": "Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 16 स्वप्न करू साकार – Maharashtra Board Solutions", "raw_content": "\nखालील शब्दसमूहांतील संकल्पना स्पष्ट करा.\n(iii) आभाळावर उत्क्रांतीचा घुमवू या ललकार\n(i) श्रमशक्तीचे मंत्र – श्रमाचे महत्त्व\n(ii) हस्त शुभंकर – राबणारे हात, पवित्र हात, कल्याणकारी हात\n(iii) आभाळावर उत्क्रांतीचा घुमवू या ललकार – उत्क्रांतीचा, प्रगतीचा जयघोष\n(अ) खालील काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.\nया देशाच्या मातीवरती अमुचा रे अधिकार\nनव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न करू साकार\nकवी म्हणतात की, या देशाची माती, येथील संस्कृती, येथील परंपरा आम्हा भारतीयांची आहे. त्यावर फक्त आमचाच अधिकार आहे. मुळात भारत हा कृषिप्रधान देश आहे. काळ्या मातीची मशागत करून धनधान्याची निर्मिती करणे व धरतीला सुजलाम् सुफलाम् करणे हे त्याचे कर्तव्यच आहे. त्यासाठी तो आयुष्यभर कष्ट करत असतो.त्याच्या कष्टातूनच कृषिसंस्कृती निर्माण होते. या कृषिसंस्कृतीमुळेच नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न साकार होत असते.\n(आ) खालील पंक्तींमधून सूचित होणारा अर्थ लिहा.\nघराघरांतून जन्म घेतसे तेज नवा अवतार\nशेतामधुनी पिकवू मोती, धन हे अपरंपार\nयेथे जन्माला येणारे प्रत्येक बाळ तेजस्वी व प्रबळ असेल. देशाचे रक्षण करण्यासाठी, नवीन कार्यासाठी घराघरातून जणू नवी पिढी जन्म घेईल आणि आपल्या शक्तीतून, आपल्या कार्यातून आपल्या विजयाचा अवतार साऱ्या जगासमोर उभा करेल. म्हणजेच सामर्थ्यशाली बालके जन्मास येऊन देशाचे भविष्य नक्कीच उज्ज्वल करतील, असा एक आशावाद कवीने येथे मांडलेला आहे.\nशेतकरी जणू आपल्या कष्टाने चैतन्याचे, आनंदाचे सुदर्शनचक्र फिरवत असतो. त्याच्या मेहनतीमुळेच शेताशेतांतून धान्यरूपी मोत्याचे ‘सुदर्शन’ आपल्याला घडते. त्याच्याबरोबर मेहनत करून आपणही या शेतातून, मातीमधून मोती म्हणजेच धान्यरूपी अपार धन पिकवूया. आपल्या धरतीला सुलजाम् सुफलाम् बनवूया.\n(इ) या कवितेत कवीने बघितलेले स्वप्न तुमच्या शब्दांत लिहा.\nप्रस्तुत कवितेत श्री. किशोर पाठक यांनी ‘एकजूटीचे सामर्थ्य’ हे मूल्य मनात रूजविण्याचा सुंदर प्रयत्न केला आहे. कोणतेही काम एकट्याने करून पूर्ण होत नाही. घरी तयार होणाऱ्या अन्नपदार्थांसाठी अगदी शेतकरी दादा पासून, दुकानदार, कामगार, वाहतूक या सर्व घटकांची मदत आवश्यक असते. तसेच देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकजूटीने काम करणे तितकेच महत्त्वाचे आहे.\n‘हजार आम्ही एकी बळकट, सर्वांचे हो एकच मनगट’ या पंक्तीवरून सिद्ध होते की, देशाची जनता एकत्र आली तर मनगटात बळकटी येईल व प्रगती शक्य होईल. सर्वांची शक्ति पणाला लावून शेती व उदयोग यामध्ये उत्क्रांती होईल. या मातीवर जसा सर्वांचा अधिकार आहे, तसाच सर्वांनी मिळून मिसळूनच नव्या युगाचे स्वप्न साकारायचे आहे. भारताची संस्कृती व परंपरा थोर आहे, पण ती जपून वाढवायची आहे. हे एकजूटीने साध्य होणार आहे. साऱ्या विश्वात एकजुटीने भारताचा जयजयकार करायचा आहे.\n(ई) कवितेत व्यक्त झालेला एकात्मतेचा विचार स्पष्ट करा.\nप्रस्तुत कवितेत श्री. किशोर पाठक यांनी ‘एकजूटीचे सामर्थ्��’ हे मूल्य मनात रूजविण्याचा सुंदर प्रयत्न केला आहे. कोणतेही काम एकट्याने करून पूर्ण होत नाही. घरी तयार होणाऱ्या अन्नपदार्थांसाठी अगदी शेतकरी दादा पासून, दुकानदार, कामगार, वाहतूक या सर्व घटकांची मदत आवश्यक असते. तसेच देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकजूटीने काम करणे तितकेच महत्त्वाचे आहे.\n‘हजार आम्ही एकी बळकट, सर्वांचे हो एकच मनगट’ या पंक्तीवरून सिद्ध होते की, देशाची जनता एकत्र आली तर मनगटात बळकटी येईल व प्रगती शक्य होईल. सर्वांची शक्ति पणाला लावून शेती व उदयोग यामध्ये उत्क्रांती होईल. या मातीवर जसा सर्वांचा अधिकार आहे, तसाच सर्वांनी मिळून मिसळूनच नव्या युगाचे स्वप्न साकारायचे आहे. भारताची संस्कृती व परंपरा थोर आहे, पण ती जपून वाढवायची आहे. हे एकजूटीने साध्य होणार आहे. साऱ्या विश्वात एकजुटीने भारताचा जयजयकार करायचा आहे.\nप्रश्न १. खालील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा,\nकृती १: आकलन कृती\n(i) फुलामुलांतून हसणारा – श्रावण\n(ii) मातीचे मंगल – तनमन\n(iii) चैतन्याचे – सुदर्शन\n(iv) अपरंपार धन – शेतातील मोती\n(i) हजार आम्ही : एकी बळकट :: सर्वांचे हो : ………………………..\nकंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.\n(i) नव्या पिढीचे, नव्या युगाचे ……………………….. करू साकार (स्वप्न, दिवास्वप्न, जग, पृथ्वी)\n(ii) फुलामुलांतून हसतो ……………………….. मातीचे हो मंगल तनमन, (चैत्र, वैशाख, श्रावण, माघ)\n(iii) उदयोगाचे चक्र चालते ……………………….. उत्क्रांतीचा घुमवू या ललकार (धरतीवर, पाण्यावर, आभाळावर, हवेवर)\n(iv) शक्तीचीही झडते ……………………….. घराघरांतून जन्म घेतसे तेज नवा अवतार (दौलत, नौबत, धनदौलत, पत)\n(iv) ……………………….. शुभंकर हवा एकदा भविष्य उज्ज्वल या देशाचे करूया जयजयकार (हस्त, बाहू, पद, वद)\nकृती २: आकलन कृती\nएका वाक्यात उत्तरे लिहा.\n(i) कवी कोणावर आमुचा अधिकार आहे असे म्हणतो\nकवी या देशाच्या मातीवर आमुचा अधिकार आहे असे म्हणतो.\n(ii) कवी शेतामधून काय पिकवायला सांगतात\nकवी शेतामधून मोती पिकवायला सांगतात.\n(iii) कवी उत्क्रांतीचा ललकार कोठे घुमवायला सांगतात\nकवी आभाळावर उत्क्रांतीचा ललकार घुमवायला सांगतात.\nकाव्यपंक्तीचा योग्य क्रम लावा.\n(i) भविष्य उज्ज्वल या देशाचे करूया जयजयकार\n(ii) घराघरांतून जन्म घेतसे तेज नवा अवतार\n(iii) आभाळावर उत्क्रांतीचा घुमवू या ललकार\n(iv) शेतामधुनी पिकवू मोती, धन हे अपरंपार\n(i) शेतामधुन��� पिकवू मोती, धन हे अपरंपार \n(ii) आभाळावर उत्क्रांतीचा घुमवू या ललकार\n(iii) घराघरांतून जन्म घेतसे तेज नवा अवतार\n(iv) भविष्य उज्ज्वल या देशाचे करूया जयजयकार\nखालील शब्दांसाठी कवितेतील समानार्थी शब्द शोधा.\n(i) हक्क – अधिकार\n(ii) ऐश्वर्य – विभव\n‘श्रावण’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.\nकृती ३: कवितेतील शब्दांचा अर्थ\nखालील कवितेतील शब्दांचा अर्थ लिहा.\nप्रश्न २. दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कवितेसंबंधी पुढील कृती सोडवा.\n(१) प्रस्तुत कवितेचे कवी / कवयित्री:\n(२) प्रस्तुत कवितेचा विषयः\nभारत देशाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न रेखाटले आहे.\n(३) प्रस्तुत कवितेतील दिलेल्या दोन ओळींचा सरळ अर्थ:\nया देशाच्या मातीवरती अमुचा रे अधिकार\nनव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न करू साकार\n(४) प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश:\nया देशाच्या मातीत आपण जन्म घेतला आहे. त्यामुळे हा देश आपला आहे. नवीन पिढीने, नवीन युगाने आपल्या देशात स्वत:च्याच प्रगतीचा विचार न करता देशाचाही विचार केला पाहिजे. देशाला प्रगतीपथावर नेण्याचे स्वप्न पाहिले पाहिजे व ते एकतेने आणि जिद्दीने पूर्ण केले पाहिजे. याचाच अर्थ असा की, आपण श्रमाने मातीतून मोती पिकवू, उद्योग जगतात क्रांती करू, एकजूटीने राहू व देशाचे भविष्य उज्ज्वल करू असाच संदेश या कवितेतून मिळतो.\n(४) प्रस्तुत कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारण:\n‘स्वप्न करू साकार’ ही कविता मला खूप आवडली आहे. त्याचे मुख्य कारण कवितेच्या सुरुवातीलाच कवीने नव्या पिढीच्या व नव्या युगाच्या मनात देशाप्रती आपलेपणाची भावना जागृत केलेली आहे. त्यानंतर या आपल्या देशाच्या उन्नतीसाठी कार्य करण्याची प्रेरणा दिली आहे. पण केवळ प्रेरणा देऊनच ते थांबले नाहीत तर देशाच्या उन्नतीचा मार्गही म्हणजेच कृषिविकास, उदयोग क्षेत्रातील विकास, संस्कृतीचे जतन-संवर्धन त्यांनीच समजावून सांगितला आहे. त्यासाठी एकोप्याने काम करायला हवे, हे सांगायलाही ते विसरले नाहीत. हे सर्व आपण मनापासून केले तर नव्या पिढीचे. नव्या युगाचे आपल्या उज्ज्वल भारत देशाचे स्वप्न पूर्ण होईल असा सुंदर आशावाद त्यांनी मांडला आहे.\n(६) प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ:\n(i) धन – संपत्ती\n(ii) श्रम – मेहनत, कष्ट\n(iii) ललकार – जयघोष\n(iv) बळकट – मजबूत\n(२) या कवितेत कवीने बघितलेले स्वप्न तुमच्या शब्दांत लिहा.\n‘स्वप्न करू स���कार’ कवितेत कवी ‘किशोर पाठक’ यांनी देशाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न रंगविले आहे. देशात नव्या पिढीचे आगमन होत आहे. नवे युग चालू आहे तेव्हा नवीन कल्पना, नवी उमेद आहे. कवीला देशाच्या मातीतून मोती पिकवायचे आहेत. भरघोस धान्याचे पिक घ्यायचे आहे. मातीचा कस सुधारायचा आहे. श्रावणसरींनी हसणाऱ्या, फुलणाऱ्या फुलांना व मुलांना पहायचे आहे. श्रमप्रतिष्ठेवर भर देऊन प्रयत्नांची कास धरायची आहे. औक्यौगिक प्रगती करायची आहे. एकोप्याने देशाची वैभव संपदा केवळ जपायचीच नाही तर वाढवायची आहे.\nनव्या पिढीला श्रमशक्ती, यंत्र यांचा मंत्र क्यायचा आहे. देशासाठी झटणारे शुभंकर, कल्याणकारी हात तयार करायचे आहेत. देशाचे नाव उज्ज्वल करून सगळ्या जगात आपल्या देशाचा नावलौकिक वाढवायचा आहे.\nस्वप्न करू साकार Summary in Marathi\nस्वप्न करू साकार काव्यपरिचय\n‘स्वप्न करू साकार’ ही कविता ‘किशोर पाठक’ यांनी लिहिली आहे. या कवितेत कवीने श्रमाने मातीतून मोती पिकवू, एकजूटीने राहू व देशाचे भविष्य उज्ज्वल करू असा संदेश दिला आहे. कृषी व उदयोग जगतात क्रांती करण्याची प्रेरणा या कवितेतून मिळते.\nस्वप्न करू साकार Summary in English\nया देशाच्या मातीवरती अमुचा रे अधिकार\nनव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न करू साकार\nकवीने आपल्या भारत देशाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न सुंदरपणे रेखाटले आहे. कवी म्हणतात की, या देशाची माती, येथील संस्कृती, येथील परंपरा आम्हा भारतीयांची आहे. त्यावर फक्त आमचाच अधिकार आहे. मुळात भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेतकरी हा इथला भूमिपुत्र आहे. या शेतकऱ्याचा या मातीवर परंपरेपासून खरा अधिकार आहे. काळ्या मातीची मशागत करून धनधान्याची निर्मिती करणे व धरतीला सुजलाम् सुफलाम् करणे हे त्याचे कर्तव्यच आहे. त्यासाठी तो आयुष्यभर कष्ट करत असतो. त्याच्या कष्टातूनच कृषिसंस्कृती निर्माण होते. या कृषिसंस्कृतीमुळेच नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न साकार होत असते. म्हणूनच कवी म्हणतात की, येथील संस्कृती, येथील परंपरा यांचे जतन करून आपण सारेजण नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न साकार करूया.\nमातीचे हो मंगल तनमन\nशेतामधुनी पिकवू मोती, धन हे अपरंपार\nकवीने आपल्या भारत देशाच्या उज्ज्वल भविष्याचे सुंदर स्वप्न रेखाटतांना कृषिसंस्कृतीचे महत्त्व आपल्याला पटवून दिले आहे. कवी म्हणतात की, शेतकऱ्यांच्या कष्टांमुळेच फुलामुलांतून श्रावण हसत असतो. म्हणजेच श्रावण महिन्यामध्ये सारी धरती व तिची बाळे आनंदित होतात. खरे तर ऊनपावसाचा खेळ चालू असणाऱ्या श्रावण महिन्यामध्ये धरती हिरव्या रानांनी, पाना–फुलांनी सजलेली असते. शेतकऱ्यांच्या मेहनतीने, कष्टाने इथली माती म्हणजेच इथली शेते धनधान्याने डोलू लागलेली असतात. धरतीचे हे सौंदर्य पाहून सगळे जण आनंदित होतात. चैतन्यमय, प्रसन्न वातावरण सर्वत्र निर्माण झालेले असते. ज्याप्रमाणे सुदर्शनचक्र फिरले की, दु:खाचा, अडचणींचा नाश होतो आणि सर्वत्र आनंद पसरतो, त्याचप्रमाणे शेतकरी जणू आपल्या कष्टाने चैतन्याचे, आनंदाचे सुदर्शनचक्र फिरवत असतो. त्याच्या मेहनतीमुळेच शेताशेतातून धान्यरूपी मोत्याचे ‘सुदर्शन’ आपल्याला घडते. त्याच्याबरोबर मेहनत करून आपणही या शेतातून, मातीमधून मोती म्हणजेच धान्यरूपी अपार धन पिकवूया. आपल्या धरतीला सुलजाम् सुफलाम् बनवूया.\nया हातांनी यंत्र डोलते\nआभाळावर उत्क्रांतीचा घुमवू या ललकार\nभारत देशाच्या उज्ज्वल भविष्याचे चित्र रेखाटताना कवी पुढे म्हणतात की, भारत हा कृषिप्रधान देश असला तरी इथे इतर उदयोगधंदेही चालतात. देशातील अनेक जण यंत्राच्या सहाय्याने काम करून उदयोगचक्रात मग्न आहेत. जसे शेतकरी, मजूर शेतात राबून शारीरिक कष्ट करत आहेत. तसेच अनेक कामगार यंत्रावर काम करत आहेत. त्यांच्या श्रमामुळे यंत्र डोलतात म्हणजेच यंत्र चालतात व प्रगतीची चाके फिरू लागतात. या यंत्रातून येणारा आवाज ऐकून कवीला असे वाटते, जणू हा नुसता आवाज नाही तर श्रमशक्तीचा मंत्र चालू आहे. कवी म्हणतात की, सारेजण श्रमशक्तीचा मंत्र जपत आहेत, म्हणजेच कष्ट करत आहेत व आपल्या देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लावत आहेत. उदयोगाचे हे चक्र सदैव चाललेलेच आहे. आपणही त्यामध्ये सहभागी होऊन नवनवे शोध लावूया. शेतीमध्ये नवेनवे बदल, नव्या सुधारणा आणून तसेच उद्योगक्षेत्रांमध्ये नव्या संकल्पना आणून आपली व आपल्या देशाची भरभराट करूया. तसेच नव्या उत्क्रांतीचा म्हणजे नव्या बदलांचा, नव्या शोधांचा, नव्या संकल्पनांचा सगळ्या आभाळावर ललकार घुमवूया म्हणजेच साऱ्या जगामध्ये नव्या गोष्टींचा जयजयकार करूया. सगळ्या जगभर हे नवे शोध, नव्या संकल्पना आपण आपल्या मेहनतीने पोहचवूया.\nहजार आम्ही एकी बळकट\nसर्वांचे हो एकच मनगट\nघराघरां���ून जन्म घेतसे तेज नवा अवतार\nकवीने आपल्या भारत देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकजूटीचा मंत्र सांगितला आहे. एकजूटीचे सामर्थ्य पटवून देतांना कवी म्हणतात की, आमच्या देशात अनेक प्रकारची विविधता आहे. वेश, भाषा, धर्म, सण, खाणे अशी हजारो प्रकारची विविधता असली तरी आम्ही एकच आहोत. आमच्यातील एकता जराही कमी झालेली नाही. आम्ही भारतीय लोक देशाच्या विविध प्रांतात राहणारे असलो, वेगवेगळी भाषा बोलणारे जरी असलो, वेगवेगळे वेश परिधान करणारे जरी असलो तरी आम्ही एकजूटीने कार्य करणारे आहोत. त्यामुळे आमच्या हाताचे मनगट बलशाली, शक्तीशाली असेच आहे. याच एकजूटीने आपण आजवर अनेक कठीण प्रसंगावर मात केलेली आहे व पुढेही करत राहू. याच शक्तीने, एकीच्या बळाने आपल्या देशाची प्रगती होईल. शत्रूला धाक बसेल, शक्तीचे प्रदर्शन होईल तसेच एकात्मतेची भावना लोकांच्या मनात अजून वाढेल, जणू सर्वत्र शक्तीची नौबत झडेल. इथे जन्माला येणारे प्रत्येक बाळ तेजस्वी व प्रबळ असेल, देशाचे रक्षण करण्यासाठी, नवीन कार्यासाठी घराघरातून जणू नवी पिढी जन्म घेईल आणि आपल्या शक्तीतून, आपल्या कार्यातून आपल्या विजयाचा अवतार साऱ्या जगासमोर उभा करेल. म्हणजेच सामर्थ्यशाली बालके जन्मास येऊन देशाचे भविष्य नक्कीच उज्ज्वल करतील, असा एक आशावाद कवीने येथे मांडलेला आहे.\nया विश्वाची विभव संपदा\nजपू वाढवू आम्ही लाखदा\nहस्त शुभंकर हवा एकदा\nभविष्य उज्ज्वल या देशाचे करूया जयजयकार\nआपल्या भारत देशाला हजारो वर्षांचा इतिहास लाभलेला आहे. आपली संस्कृती अतिप्राचीन व उच्च आहे. कृषिसंस्कृती, श्रमप्रतिष्ठा तसेच एकजूटीचे सामर्थ्य या मूल्यांमुळे साऱ्या जगात आपल्या देशाने मानाचे स्थान संपादन केले आहे. म्हणून कवी म्हणतात की, आपल्या देशाची ही वैभवशाली संपदा आपण मनापासून जपू, तिचे रक्षण करू आणि तिच्यामध्ये चांगली भर घालून तिला वाढवू. त्यासाठीच कृषिसंस्कृती, श्रमप्रतिष्ठा तसेच एकजूटीचे सामर्थ्य ही मूल्ये आपण मनापासून जपली पाहिजेत, या मूल्यांचा आदर वाढविणारा, आपल्या देशाच्या वैभवशाली संपदेला सांभाळणारा शुभंकर, कल्याणकारी हात मात्र हवा अशी इच्छा कवी व्यक्त करतात. त्यामुळे आपल्या देशाचे भविष्य उज्ज्वल होईल. तसेच सर्वत्र आपल्याच देशाचा जयजयकार होईल.\nस्वप्न करू साकार शब्दार्थ\nमंगल – पवित्र – (holy)\nशेत – माळ, शिव��र – (farm)\nअपरंपार – खूप, पुष्कळ – (abundance)\nमंत्र – स्तुतीयुक्त प्रार्थना – (hymns)\nउदयोग – काम – (work)\nआभाळ – आकाश – (sky)\nउत्क्रान्ती – क्रान्ती – (revolution)\nललकार – जयघोष – (cheer)\nमनगट – मणिबंध – (wrist)\nनौबत – काळ, स्थिती – (condition)\nअवतार – देहधारणा – (incarnation)\nविश्व – जग, दुनिया – (world)\nविभव संपदा – ऐश्वर्य, संपत्ती – (wealth)\nलाखदा – अनेक वेळा – (many times)\nशुभंकर – हितकारी – (well being)\nभविष्य – आगामी – (future)\nउज्ज्वल – संपन्न – (prosperous)\nहिरवंगार झाडासारखं Question Answer\nबीज पेरले गेले Question Answer\nस्वप्न करू साकार Question Answer (कविता)\nव्युत्पत्ती कोश Question Answer (स्थूलवाचन)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.popxo.com/article/diy-homemade-orange-face-pack-for-glowing-skin-in-marathi/", "date_download": "2021-12-05T07:54:07Z", "digest": "sha1:IDL2AKFHQLJ7H7YGKXH6HE46ESYBZR5C", "length": 8850, "nlines": 69, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "चमकदार आणि डागविरहित त्वचेसाठी वापरा संत्र्यांचा रस, घरगुती फेसपॅक", "raw_content": "\nचमकदार आणि डागविरहित त्वचेसाठी वापरा संत्र्यांचा रस, घरगुती फेसपॅक\nसंत्र्यांचा रस हा आरोग्यासाठी जितका चांगला आणि फायदेशीर ठरतो तितकाच तो आपल्या त्वचेसाठीही उपयुक्त ठरतो. संत्र्यांमधून (oranges) विटामिन सी जास्त प्रमाणात मिळते, जे त्वचेला अधिक चमकदार आणि डागविरहित ठेवण्यासाठी मदत करते. तसंच संत्र्यामध्ये सायट्रिक अॅसिड असते ज्यामुळे टॅनिंग आणि अॅक्नेपासून सुटका मिळते आणि त्वचेची अगदी आतून स्वच्छता होते. तुम्हाला अॅक्ने, टॅनिंग अशा समस्या असतील आणि चेहऱ्यावर डाग असतील तर तुम्ही नक्कीच नियमित संत्र्याच्या रसाचा अथवा ऑरेंज फेस मास्क (orange face mask) चा वापर करायला हवा. याचा नक्की तुम्ही कसा वापर करून घेऊ शकता ते पाहा. त्यासाठी तुम्हाला पार्लरमध्ये जायची अथवा जास्त काही कष्ट घ्यायची गरज भासणार नाही. त्यामुळे घरच्या घरी तुम्ही कशाप्रकारे याचे फेस मास्क तयार करून वापरू शकता ते पाहूया.\nऑरेंज फेस मास्क बनविण्याची पद्धत (how to make orange face mask)\n3-4 थेंब बदामाचे तेल\n1 अंड्याचा सफेद भाग\n2 चमचे संत्र्याचा रस\nसर्वात पहिले एका बाऊलमध्ये वरील तिन्ही गोष्टी नीट मिक्स करून घ्या\nत्यानंतर त्याची पेस्ट तयार करा\nआता ही पेस्ट चेहऱ्यावर आणि मानेवर लावा\nजेव्हा ही पेस्ट चेहऱ्यावर सुकेल तेव्हा थंड पाण्याने चेहरा धुवा. या फेसपॅकचा वापर केल्यानंतर चेहऱ्यावर चमक येते आणि चेहरा अधिक ताजातवाना दिसतो\nचारकोल पील ऑफ मास्क नक्की कोणी वापर��वा, जाणून घ्या\nकडुलिंब आणि संत्र्यांचा फेस पॅक बनविण्याची पद्धत (Neem and Orange Face pack)\n2 चमचे कडुलिंबाच्या पानाची पेस्ट\n2 चमचे ऑरेंज पल्प (संत्र्यांची पेस्ट)\n1 चमचा सोया मिल्क\nकडुलिंबाची पेस्ट, ऑरेंज पेस्ट आणि सोया मिल्क एकत्र करून घेणे\nहा फेसपॅक चेहऱ्यावर लावा\n15-20 मिनिट्स ठेवा आणि थंड पाण्याने चेहरा धुवा\nआठवड्यातून एकदा तुम्ही ही पेस्ट चेहऱ्याला लाऊ शकता. कडुलिंब आणि संत्र्यांचा हा फेसपॅक तुमच्या चेहऱ्यावरील पोर्स स्वच्छ करण्यासह चेहऱ्यावरील डाग आणि मुरूमंदेखील कमी करण्यास फायदेशीर ठरतो. तुम्हाला सतत मुरूमांचा त्रास होत असेल तर तुम्ही हा फेसपॅक नक्की वापरा कारण हा त्यावर अत्यंत फायदेशीर ठरतो\nफेस शीट मास्क वापरण्यासाठी स्टेप बाय स्टेप टिप्स\nग्रीन टी आणि संत्र्यांच्या फेसपॅक (Green Tea and Orange Face Pack)\nअर्धा चमचा ग्रीन टी\n1 चमचा संत्र्याचा पल्प\nएका बाऊलमध्ये ग्रीन टी आणि ऑरेंज पल्प एकत्र करून घ्या\nहे मिश्रण चेहऱ्यावर लावा\n20 मिनिट्सनंतर तुम्ही चेहरा धुवा. साधारण दोन ते तीन वेळा तुम्ही हा फेसपॅक लाऊ शकता. ग्रीन टी आणि संत्र्यांचा हा फेसपॅक त्वचेवर एक्सफोलिएटरप्रमाणे काम करते. चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल काढण्यासाठीही याचा उपयोग होतो\nहायट्रेडिंग मास्कबद्दल तुम्हाला माहीत हव्यात या गोष्टी\nनारळाचे तेल आणि संत्र्याचा फेसपॅक\n1 चमचा नारळाचे तेल\n1 चमचा संत्र्याचा पल्प (जाड रस)\nएका बाऊलमध्ये नारळाचे तेल आणि संत्र्याचा पल्प मिक्स करून पेस्ट तयार करून घ्या\nही पेस्ट चेहऱ्यावर लावा\nअर्धा तास तसंच ठेवा आणि मग कापसाच्या सहाय्याने तुम्ही हा फेसपॅक काढा\nआठवड्यातून 2-3 वेळा तुम्ही हा फेसपॅक लाऊ शकता. हे फेसपॅक तुमच्या त्वचेला अधिक मुलायम करते आणि त्याशिवाय मॉईस्चराईज करण्यास मदत करते. कोरड्या त्वचेच्या व्यक्तींसाठी हे फेसपॅक अत्यंत उपयुक्ती आहे. तेलकट त्वचा असणाऱ्यांनी याचा उपयोग करून नये. नारळाच्या तेलामुळे त्वचा अधिक तेलकट होते. त्यामुळे कोरडी त्वचा असलेल्यांनी याचा नक्की वापर करावा.\nतुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://misalpav.com/node/49589", "date_download": "2021-12-05T08:51:21Z", "digest": "sha1:I5Z3LWAHRQYIUMEWTABHC5UBETJ5JNYF", "length": 8549, "nlines": 134, "source_domain": "misalpav.com", "title": "म्हाडा पुणे अर्ज | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nएकुलता एक डॉन in काथ्याकूट\nम्हाडा चे पुणे व बाकी काही जागां ची सोडत निघाली आहे ,काही जागांची लॉटरी आहे ,काहींची प्रथम येण्यारयास प्राधान्य आहे\nमाहिती पर धाग्यात मुद्दाम टाकत नाही कारण महत्व कमी होईल व विषयांतर होईल\n३) उत्पन्न गट कसा मोजतात समजा आत्ता मला नोकरी नाही व लॉटरी वेळी मिळाली तर \nयासाठी आता पर्यंत १२६३३ इतके\nयासाठी आता पर्यंत १२६३३ इतके विक्रमी अर्ज प्राप्त झाले आहेत. प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य अंतर्गत संकेत क्रमांक ५३२ परांजपे अभिरुची परिसर, धायरी ( १RK ) येथील ७५ सदनिका उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. त्या सदनिकांसाठी ७२८ इतके विक्रमी अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ४०५ अर्जदारांनी अनामत भरली आहे. या ७५ सदनिका वितरित करून झाल्या आहेत. यावरून असे दिसून येत आहे की सोडतीसाठी नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद दिसून येत आहे. तरी नागरिकांनी त्वरीत आपले रजिस्टेशन करून संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन नितीन माने-पाटील यांनी केले आहे.\nमिपा दिवाळी अंक २०२१\nमिसळपाव दिवाळी अंक २०२१\nअनुक्रमणिका - दिवाळी अंक २०२१\nसध्या 9 सदस्य हजर आहेत.\nनमस्कार, आज पर्यन्त नोंदणी केलेल्या सर्व नवीन सदस्यांचे खाते सक्रिय करण्यात आले आहे. सदस्य नोंदणी केल्यावर, ईमेल आला नसल्यास किंवा सदस्य होताना काहीही अडचण येत असल्यास कृपया admin@misalpav.com या पत्यावर संपर्क साधावा.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/trending/girl-danced-on-railway-station-trending-on-instagram-the-songs-of-saat-samundar-paar-prp-93-2636356/", "date_download": "2021-12-05T08:08:10Z", "digest": "sha1:4FW2TQOXHGBKIZSOMNNTX5ZBIJV3FIAQ", "length": 19130, "nlines": 219, "source_domain": "www.loksatta.com", "title": "girl danced on railway station trending on instagram the songs of saat samundar paar prp 93| VIRAL VIDEO: रेल्वे प्लॅटफॉर्मवर तरूणीचा भन्नाट डान्स; व्हिडीओ होतोय व्हायरल", "raw_content": "रविवार, ५ डिसेंबर, २०२१\nVIRAL VIDEO: रेल्वे प्लॅटफॉर्मवर तरूणीचा भन्नाट डान्स; व्हिडीओ होतोय व्हायरल\nVIRAL VIDEO: रेल्वे प्लॅटफॉर्मवर तरूणीचा भन्नाट डान्स; व्हिडीओ होतोय व्हायरल\nसध्या आम्ही तुम्हाला एका व्हायरल व्हिडीओबद्दल सांगत आहोत, जो पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. या व्हायरल व्हिडीओमध्ये तरूणीने चक्क रेल्वे स्टेशनवरच भन्नाट डान्स केलाय. तुमच्या व्यस्त जीवनामध्ये तुम्हाला आनंदी आणि उत्साही वाटेल असा हा मस्त व्हिडीओ तुमच्यासाठी इथे घेऊन आलो आहे.\nWritten By लोकसत्ता ऑनलाइन\nसोशल मीडियाच्या युगात कोणताही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल व्हायला वेळ लागत नाही. युजर्स त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे व्हिडीओ आणि फोटो शेअर करतात जेणेकरून लोकांना त्यांच्या पोस्ट आवडतील. सध्या आम्ही तुम्हाला एका व्हायरल व्हिडीओबद्दल सांगत आहोत, जो पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. या व्हायरल व्हिडीओमध्ये तरूणीने चक्क रेल्वे स्टेशनवरच भन्नाट डान्स केलाय. तुमच्या व्यस्त जीवनामध्ये तुम्हाला आनंदी आणि उत्साही वाटेल असा हा मस्त व्हिडीओ तुमच्यासाठी इथे घेऊन आलो आहे.\nसोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तरूणीने रेल्वे प्लॅटफॉर्मवर ‘सात समुंदर पार’ गाण्याच्या रिमिक्स ट्रॅकवर हा डान्स केलाय. या गाण्याच्या बीटवर या तरूणीने आपल्या डान्स मुव्ह्सने लाखो लोकांची मनं जिंकली आहेत. रेल्वे प्लॅटफॉर्मवर ही तरूणी डान्स करत असताना आजुबाजुला प्रवाशांनी देखील मोठी गर्दी केली होती. ती एवढ्या जोशमध्ये नाचत आहे आणि तिचा तो उत्साह बघण्यासारखा आहे. हळूहळू इकडून तिकडून जाणारे प्रवाशी काही मिनिट तिचा हा डान्स पाहण्यासाठी थांबतात आणि तस तसा उत्साह आणखी तिचा वाढताना दिसून येतोय. तिच्या डान्सने सर्व प्रवाशांना तिने आकर्षित करून घेतले. सर्वजण तिथे डान्स बघण्यासाठी तसेच व्हिडीओ काढण्यासाठी इकडे तिकडे फिरू लागले आहेत.\n’ शुबमन गिलनं चौकार ठोकताच वानखेडेवर प्रेक्षकांनी दिल्या घोषणा; VIDEO व्हायरल\nIND vs NZ : शाब्बास रे पठ्ठ्या.. एजाजचा पराक्रम पाहून शरद पवारही झाले खूश; म्हणाले, ‘‘मुंबईत जन्मलेला आणि…”\nसारा तेंडुलकर कोणासोबत गेली होती ‘डेट नाईट’वर इन्स्टाग्रामवर झाला खुलासा; पाहा फोटो\nIND vs NZ : दांड्या उडाल्या अन्… अश्विननं पुन्हा सोशल मीडियावर उठवलं रान; VIDEO पाहून व्हाल हैराण\nमनातील सर्व विचार, टेन्शन विसरून लोक तिच्याकडे आनंदाने पाहत आहेत. हा व्हिडीओ तुम्ही नक्कीच पहा आणि तुमच्याही मनाची मरगळ घालवा. सध्या या तरूणीच्या डान्सच्या व्हिडीओची एकच चर्चा सुरूय. सोशल मीडियावर अगदी वाऱ्यासारखा हा व्हिडीओ पसरलाय. इन्स्टाग्रामवर अनेकजण सार्वजानिक ठिकाणी डान्सचा व्हिडीओ शूट करून ते रील्सवर अपलोड करतात. असे बरेच व्हिडीओ तुम्ही पाहिले सुद्धा असतील. मात्र, सार्वजानिक ठिकाणी जाऊन डान्स व्हिडीओ कसे तयार केले जातात, हे जर प्रत्यक्ष पहायचं असेल तर हा व्हिडीओ एकदा नक्की पाहा.\nसोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमधील तरूणीचं नाव सहेली रूद्र असं आहे. ती इन्स्टाग्राम इन्फ्लुएंसर असून तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर वेगवेगळे व्हिडीओ शेअर करत असते. तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर फॉलोअर्सची संख्या ५ लाख इतकी आहे. रेल्वे प्लॅटफॉर्मवर तिने डान्स केलेल्या व्हिडीओला आतापर्यंत ३४ मिलियन लोकांनी पाहिलंय. तसंच दोन मिलियन लोकांनी तिच्या डान्सला लाइक केलंय. २४ हजार पेक्षा लोकांनी तिच्या डान्सच्या व्हिडीओवर कमेंट करत तिच्या टॅलेंटचं कौतुक केलंय.\nया तरूणीच्या व्हिडीओमधील आणखी एक विशेष बाब म्हणजे सार्वजानिक ठिकाणी डान्स करत असताना तिने करोना नियमांचं पालन करत आपल्या चेहऱ्यावर मास्क सुद्धा लावलाय. सोशल मीडियावर हा व्हिडीओ एकच धुमाकूळ घालताना दिसून येतोय. तुम्हालाही हा व्हिडिओ पाहून एकदम ताजेतवाने वाटले का तुम्हीही कधी असा डान्सचा व्हिडीओ पाहिलाय का तुम्हीही कधी असा डान्सचा व्हिडीओ पाहिलाय का आमच्याबरोबर शेअर करायला विसरू नकात.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nमराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी त��ज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.\nvideo : रक्तस्त्राव ‘तिला’ रोखू शकत नाही \n’ शुबमन गिलनं चौकार ठोकताच वानखेडेवर प्रेक्षकांनी दिल्या घोषणा; VIDEO व्हायरल\nकाँग्रेस नेत्याने युपीच्या उपमुख्यमंत्र्यांना ‘त्या’ वक्तव्यावरून सुनावले; म्हणाले, “लुंगी घालणारी प्रत्येक व्यक्ती….”\n“इंदिरा गांधींच्या काळात ‘नाही’ म्हणण्याची मुभा होती, पण आता काँग्रेसमध्ये…”, गुलाम नबी आझाद यांचा पक्षनेतृत्वावर निशाणा\n“प्रत्येक माणसाला बजावून एकच सांगायचं…लढ”, प्रसाद ओकची पोस्ट व्हायरल\nVideo : बुलढाण्यातील वस्तीत शिरला वाघ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण\nबाबा रामदेव यांच्याकडून जाणून घ्या, ‘या’ ४ योगासनांमुळे रक्तदाब कसा नियंत्रित होईल\nनागालँडमध्ये गोळीबारात १३ नागरिकांचा मृत्यू ; राहुल गांधींचा भारत सरकारला संतप्त सवाल, म्हणाले…\n“मी कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही, पण….;” कंगना रणौतचं उत्तर प्रदेश निवडणुकांबद्दल महत्वाचं विधान\nनीरज चोप्रा बनला चिमुकल्यांचा ‘भालाफेक प्रशिक्षक’; त्यावर पंतप्रधान मोदी म्हणाले, “हे पाहून…”\n५२ लाखांचा घोडा, ९ लाखांची मांजर; २०० कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी सुकेश चंद्रशेखरची जॅकलिनवर उधळपट्टी\nराजधानी दिल्लीत ओमायक्रॉनचा शिरकाव; देशात नव्या व्हेरिएंटने बाधित पाचवा रुग्ण सापडला\nपहिल्या पत्नीवर फरहान अख्तरचे होते जीवापाड प्रेम, ‘या’ अभिनेत्याच्या भावामुळे मोडला १९ वर्षांचा संसार\nPHOTOS : IPL २०२२ पूर्वी मुंबई इंडियन्सनं संघाबाहेर केलेले २० क्रिकेटपटू; ‘हे’ दोघे आहेत मराठी\nPhotos : मुंबईत गेट वे ऑफ इंडियाजवळ जगातील सर्वात मोठा राष्ट्रध्वज, १४०० किलोच्या तिरंग्याचे खास फोटो\nIND vs NZ : शाब्बास रे पठ्ठ्या.. एजाजचा पराक्रम पाहून शरद पवारही झाले खूश; म्हणाले, ‘‘मुंबईत जन्मलेला आणि…”\nसारा तेंडुलकर कोणासोबत गेली होती ‘डेट नाईट’वर इन्स्टाग्रामवर झाला खुलासा; पाहा फोटो\nIND vs NZ : दांड्या उडाल्या अन्… अश्विननं पुन्हा सोशल मीडियावर उठवलं रान; VIDEO पाहून व्हाल हैराण\nVIDEO : व्वा कॅप्टन.. न्यूझीलंडच्या ड्रेसिंग रूममध्ये गेला विराट कोहली अन् जिंकली सर्वांची मनं न्यूझीलंडच्या ड्रेसिंग रूममध्ये गेला विराट कोहली अन् जिंकली सर्वांची मनं\nझिंगाट गाण्याव�� फॉरेनर्स झाले ‘सैराट’; एकदा हा VIRAL VIDEO पाहाच…\nनवा हात मिळाल्यावर चिमुरड्याचा चेहरा फुलला; VIRAL VIDEO पाहून तुमच्या डोळ्यात पाणी येईल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/latest-news/bolllywood-actor-shahid-kapoor-demands-40-crore-for-telugu-remake-of-jersey-92682.html", "date_download": "2021-12-05T08:50:35Z", "digest": "sha1:44RJBOK5F3WBWVBZ53M2HJ5QYK6FHKSD", "length": 17971, "nlines": 256, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nकबीर सिंगनंतर शाहीद कपूरचा भाव वधारला, पुढच्या सिनेमासाठी 40 कोटींची मागणी\nकबीर सिंग चित्रपट हीट झाल्यानंतर शाहीद कपूरला अजून एका तेलगू चित्रपटाच्या रिमेकची ऑफर आली आहे. या चित्रपटासाठी शाहीदने आपल्या मानधनात 4 पटीने वाढ केली आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहीद कपूरच्या ‘कबीर सिंग’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला आहे. या चित्रपटाने 31 दिवसात 271 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटामुळे सिनेसृष्टीतून बाहेर गेलेला शाहीद चांगलाच प्रकाशझोतात आला आहे. अर्जुन रेड्डी या तेलगू चित्रपटाचा रिमेक असलेल्या ‘कबीर सिंग’ने शाहीदच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. हा चित्रपट हीट झाल्यानंतर त्याला अजून एका तेलगू चित्रपटाच्या रिमेकची ऑफर आली आहे. ‘जर्सी’ असे या तेलगू चित्रपटाचे नाव आहे. पण या चित्रपटासाठी शाहीदने चक्क 40 कोटींची मागणी केली आहे.\nविविध हिंदी वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, शाहीदला तेलुगू चित्रपट जर्सीच्या हिंदी रिमेकसाठी विचारणा केली आहे. या चित्रपटाचे मानधन म्हणून त्याने चक्क 40 कोटींची मागणी केली आहे. यामुळे कबीर सिंग चित्रपटानंतर शाहीदचा भाव चांगलाच वधारलेला दिसत आहे. शाहीद आतापर्यंत एखाद्या चित्रपटासाठी 10 ते 12 कोटी रुपये मानधन घेत होता. मात्र आता त्याने आपल्या मानधनात चार पटीने वाढ केल्याचे बोलले जात आहे.\n‘जर्सी’ या चित्रपटात एका क्रिकेटपटूचा प्रवास दाखवण्यात आला आहे. या चित्रपटातील क्रिकेटपटू संघातून काही कारणाने बाहेर पडतो. त्यानंतर पुन्हा त्या क्रिकेट संघात जाण्यासाठी कशाप्रकारे मेहनत करतो असे या चित्रपटाचे कथानक आहे.\n‘जर्सी’ हा तेलगू चित्रपट गौतम तिन्नानुरी या दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपट तेलगू भाषेत फार सुपरहिट ठरला होता. या चित्रपटात तेलगू अभिनेता नानी ने क्रिकेटपटूची भूमिका साकारली होती. या चित्रपट यंदाच्या वर्षी 2019 ���ा प्रदर्शित झाला होता.\nजर दिग्दर्शकांनी शाहीद कपूरच्या 40 कोटींची मागणी मान्य केली तर मग शाहीदच्या चाहत्यांना तो पुन्हा एकदा क्रिकेटपटूच्या भूमिकेत पाहायला मिळेल. याआधीही 2009 मध्ये रिलीज झालेल्या हडिप्पा या चित्रपटात शाहीदने क्रिकेटपटूची भूमिका निभावली होती.\nदरम्यान शाहिदने साकारलेला कबीर सिंग हा तेलगू ब्लॉकबस्टर अर्जून रेड्डी यांचा हिंदी रीमेक आहे. प्रेमात वेडा झालेल्या मुलाची भूमिका शाहीद कपूरने साकारली आहे. चित्रपटात शाहीद कपूरच्या अभिनयाचे सर्वांनी कौतुक केले आहे. या चित्रपटात शाहीदने अभिनेत्र कियारा अडवाणी सोबत स्क्रीन शेअर केली आहे.\nतुझा अस्थमा बरा झाला का सिगारेट ओढणाऱ्या प्रियांकाला नेटकऱ्यांचा प्रश्न\nअभिनेत्री मंदना करीमीचे हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nआमना शरीफचा शॉर्ट ड्रेसमधला HOT LOOK\nAntim Box Office Collection Day 1:सलमान खान-आयुष शर्माचा बॉक्स ऑफिसवर जलवा, पहिल्याच दिवशी ‘अंतिम’ची तुफान कमाई\nAtrangi Re | ओटीटीवरही अक्षय कुमारची हवा, डिस्ने प्लस हॉटस्टारने ‘अतरंगी रे’ चित्रपट कोटींमध्ये विकत घेतला\nAtrangi Re | सारा-धनुष-अक्षयचा ‘अतरंगी’ अंदाज, ‘अंतरंगी रे’चे नवे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला\nBirthday special | व्हिडीओ जॉकी (VJ) ते अभिनेता जाणून घ्या आदित्य रॉय कपूरचा रोमांचक प्रवास\nफोटो गॅलरी 3 weeks ago\nSpecial Report on Jai Bhim Movie : ‘जय भीम’चाच बोलबाला, आयएमडीबी रेटिंग ते के. चंद्रूपर्यंत चित्रपटाबद्दल कधीही समोर न आलेल्या गोष्टी\nअक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’ चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगमध्ये जमले हे सितारे, पाहा खास फोटो\nOmicron | मास्क वापरणे आणि सोशल डिस्टंसिंग पाळलं तर नागरिकांनी घाबरुन जाण्याचं कारण नाही : विजय सूर्यवंशी\nJacqueline Fernandez | 50 लाखांचा घोडा, 9 लाखांची पर्शियन मांजर; सुकेश चंद्रशेखरचं जॅकलिन फर्नांडिसला गिफ्ट\n1.18 रुपयाचा शेअर झाला 78 रुपयांचा, वर्षभरात 1 लाखाचे झाले 66 लाख, तुमच्याकडे आहे का\nNagpur Omicron | विमाननं शारजहावरून आले प्रवासी, मनपानं पाठविलं विलगीकरणात, आमदार निवासात करण्यात आली सोय\nCongress: काँग्रेसशिवाय आघाडी होऊच शिकत नाही; ममतादीदींच्या ‘त्या’ विधानाचा पृथ्वीबाबांकडून एका वाक्यात निकाल\nआनंद महिंद्रांनी शेअर केली कोचीमधील सुंदर छायाचित्रे, नेटकरी म्हणाले खरच केरळ ही देवाची भूमी\nIND vs NZ : शुभमन गिलचा खणखणीत चौकार, वानखेडेवर ‘सचिन…सचिन…’चा जयघोष, पाहा नक्की काय झालं\nAurangabad | औरंगाबादमध्ये गाडीत प्रवासी भरण्यावरुन वाहन चालकांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी\nStudy Room Vastu | मुलांचं अभ्यासात मन लागत नाही मग वास्तुत हे बदल नक्की करा\nATM कार्ड घरीच विसरलात, बँक ऑफ बडोदाकडून कार्डशिवाय पैसे काढण्याची सुविधा, पण कशी\nCongress: काँग्रेसशिवाय आघाडी होऊच शिकत नाही; ममतादीदींच्या ‘त्या’ विधानाचा पृथ्वीबाबांकडून एका वाक्यात निकाल\nPandu Marathi Movie: ‘पांडू’च्या कलाकारांकडून कोरोना नियमांचा भंग, रिपाइंची गुन्हे दाखल करण्याची मागणी\nपक्ष बांधणीसाठी कधी बैलगाडीतून तर कधी घोड्यावरून; आशिष शेलारांच्या घोडदौडीने भाजपला बळ, मुंबईत सलग दुसऱ्यांदा शेलारांचा करिश्मा चालणार\nपत्नीने सोनोग्राफीसाठी पैसे मागितले, नवऱ्याकडून लेकीची हत्या, नंतर आत्महत्येचा प्रयत्न\nराज्यातील 175 पोलीस अधिकाऱ्यांना पदोन्नती; मुंबईतील 57 जणांचा समावेश\nVIDEO | बाईकस्वाराला वाचवताना ट्रकला अपघात, पादचाऱ्यांकडून कोल्ड्रिंक्सची पळवापळवी\nSkin Care : दही आणि काकडीची पेस्ट चेहऱ्याला लावा आणि तजेलदार त्वचा मिळवा\nIND vs NZ, 2nd Test, Day 3, LIVE Score: 7 बाद 276 धावांवर भारताचा डाव घोषित, न्यूझीलंडला 540 धावांचं आव्हान\nMaharashtra News LIVE Update | संपात सहभागी झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर आता बदलीचे नवे संकट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/india-us-relations", "date_download": "2021-12-05T08:41:41Z", "digest": "sha1:A3X27MYMHJS3FQV7NWYQ2ZOHHS7VKLR3", "length": 13009, "nlines": 238, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nPM Narendra Modi US visit : एअरपोर्ट ते हॉटेलपर्यंत पंतप्रधान मोदींचं जंगी स्वागत, पाहा 5 फोटो\nपंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत पोहोचताच त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. अमेरिकेचे वरिष्ठ नेते यावेळी उपस्थित होते. भारतीय राजदूत तरणजीत सिंह संधू यांनी खास व्यवस्था केली. ...\nडोनाल्ड ट्रम्प यांची घेरेबंदी, भारत, चीन, रशिया आणि जपानचा सुरात सूर\nभारत, जपान आणि रशिया यांसारख्या मोठ्या अर्थव्यवस्था असलेल्या देशांनीही बहुपक्षीय व्यापाराच्या नियमांचा बचाव केला. अमेरिका आणि चीन यांच्यात सध्या व्यापार युद्ध सुरु आहे. त्यातच भारत ...\nAurangabad | औरंगाबादमध्ये गाडीत प्रवासी भरण्यावरुन वाहन चालकांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी\nOmicron | दिल्लीत सापडलेला ओमिक्रॉन रुग्ण टांझानियामधून आल्याची माहिती\n, काय करावं आणि काय नाही; डॉ. भोंडवेंनी दिला सल्��ा\nAurangabad | औरंगाबादमध्ये कोल्ड्रिंक्सची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात, नागरिकांनी पळवले बॉक्स\nसाहित्य संमेलनाचा आज पवारांच्या उपस्थितीत समारोप\nअवकाळी पावसानंतर डोंबिवलीत दाट धुक्याची चादर, हवेत गारवा\nताज्या बातम्या3 hours ago\nभाजपनंच 180 एमएलटी पाणीकपात पुणेकरांना सहन करायला लावली, जयंत पाटलांचं फडणवीसांना प्रत्युत्तर\nबीडमध्ये आगार प्रशासनाकडून आंदोलन उधळून लावण्याचा प्रयत्न; महिला कर्मचाऱ्यांना आश्रू अनावर\nJalana | नागरिकांनी कोव्हिड संदर्भातील नियम आणि सूचनांचं पालन करावं, राजेश टोपेचं आवाहन\nओमिक्रॉनबाधित रुग्ण महाराष्ट्रात आला तेव्हा विमानतळावर RTPCR सुविधा नव्हती – प्रदीप आवटे\nKiara Advani| रास्पबेरी पिंक लेहेंगा परिधान करुन कियारा अडवाणीने लावली इंटरनेटवर आग , लेहेंग्याची किंमत ऐकून अवाक व्हाल\nफोटो गॅलरी1 hour ago\nTravel Special : लग्नाआधी मित्रांसोबत चिल करायचंय मग ‘या’ खास ठिकाणी बॅचलर पार्टी करा\nFace Pack : हिवाळ्यात ‘हे’ घरगुती फेसपॅक त्वचेवरील चमक वाढवण्यास मदत करतील\nRasika Sunil Honeymoon | मालदिवच्या निळ्याशार समुद्रात रसिका सुनीलचे निवांत क्षण\nफोटो गॅलरी3 hours ago\nWinter Food : हिवाळ्यात दररोजच्या आहारामध्ये ‘या’ पदार्थांचा समावेश करणे फायदेशीर\nलाईफस्टाईल फोटो4 hours ago\nLavender Oil : निरोगी त्वचेसाठी अशा प्रकारे लॅव्हेंडर तेलाचा वापर करा, वाचा\nWinter Care : कोरडेपणामुळे चेहरा निस्तेज झाला आहे तर ‘हे’ घरगुती उपाय फायदेशीर\nChandra Darshan 2021: सूर्यग्रहणानंतरचे चंद्रदर्शन तुमचे नशीब बदलून टाकेल\nMars Transit Zodiac | आता वाईट काळ संपलाच म्हणून समजा , मंगळ ग्रह दिशा बदलणार, 4 राशींचे नशीब पालटणार\nफोटो गॅलरी18 hours ago\n4 Dec 2021 Surya Grahan 2021 Photos | वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाचे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल “हिरा है सदा के लिए”\n1.18 रुपयाचा शेअर झाला 78 रुपयांचा, वर्षभरात 1 लाखाचे झाले 66 लाख, तुमच्याकडे आहे का\nNagpur Omicron | विमाननं शारजहावरून आले प्रवासी, मनपानं पाठविलं विलगीकरणात, आमदार निवासात करण्यात आली सोय\nCongress: काँग्रेसशिवाय आघाडी होऊच शिकत नाही; ममतादीदींच्या ‘त्या’ विधानाचा पृथ्वीबाबांकडून एका वाक्यात निकाल\nआनंद महिंद्रांनी शेअर केली कोचीमधील सुंदर छायाचित्रे, नेटकरी म्हणाले खरच केरळ ही देवाची भूमी\nIND vs NZ : शुभमन गिलचा खणखणीत चौकार, वानखेडेवर ‘सचिन…सचिन…’चा जयघोष, पाहा नक्की काय झालं\nAurangabad | औरंगाबादमध्ये गाडीत प्रवासी भरण्यावरुन वाहन चालकांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी\nStudy Room Vastu | मुलांचं अभ्यासात मन लागत नाही मग वास्तुत हे बदल नक्की करा\nATM कार्ड घरीच विसरलात, बँक ऑफ बडोदाकडून कार्डशिवाय पैसे काढण्याची सुविधा, पण कशी\nPandu Marathi Movie: ‘पांडू’च्या कलाकारांकडून कोरोना नियमांचा भंग, रिपाइंची गुन्हे दाखल करण्याची मागणी\nOmicron | दिल्लीत सापडलेला ओमिक्रॉन रुग्ण टांझानियामधून आल्याची माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/maharashtra-government-relief-covid-rules-for-cultural-programme/", "date_download": "2021-12-05T08:28:43Z", "digest": "sha1:AQJIOGUF2V3335BAITYH5NDSHIBGBGH3", "length": 8368, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "तब्बल दीड वर्षांनंतर रंगणार शाहीरी आणि तमाशाचा फड", "raw_content": "\n…ही तुमची मुलं असती तर; युपीतील ‘त्या’ घटनेवरून वरूण गांधींचा संतप्त सवाल\nडझनभर प्रश्न प्रलंबित, पाच दिवसांच्या आधिवेशनात प्रश्न विचारुन तरी होतील का\n‘…तर देश आणि पंजाबचा ६ महिन्यात ६० वर्षाचा विकास होईल’, नवज्योत सिंग सिद्धूचा दावा\nओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात जमावबंदी लागू\nनागालँडमधील घटनेवरून राहुल गांधींचा केंद्र सरकारला संतप्त सवाल; म्हणाले..\nखुंटा बळकट करण्यासाठीच गुजरातच्या मुख्यमंत्री महाराष्ट्रात-संजय राऊत\nतब्बल दीड वर्षांनंतर रंगणार शाहीरी आणि तमाशाचा फड\nतब्बल दीड वर्षांनंतर रंगणार शाहीरी आणि तमाशाचा फड\nमुंबई: कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन लागल्याने या लोककला कलावंतांवर उपासमारीची वेळ आली होती. कार्यक्रम बंद झाले आणि उत्पन्नाचं काहीच साधन नाही अशी अवस्था या कलावंतांवर ओढवली होती. त्यामुळे या कलावंतांनी शासनाकडून मदत मिळावी म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. या अनुषंगाने आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे आता लोककला सादर करण्याची परवानगी राज्य सरकारकडून देण्यात आली आहे.\nराज्य सरकारने आज एक पत्रक काढलं आहे. त्यानुसार राज्यात सांस्कृतिक कार्यक्रम आणि लोककलांना मोकळ्या जागेत कार्यक्रम करण्यास परवानगी देण्यात आली आहे. याअनुषंगाने बंदीस्त सभागृहे आणि मोकळ्या मैदानात सर्व सांस्कृतिक कार्यक्रम व लोककला सादर करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्याबाबतचे आदेशही जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे दीड वर्षांपासून सुरू असलेली लोककलाकारांची उपासमार आता संपणार आहे.\nलोककलामध्ये तमाशा, दशावतार, भारुड, शाहिरी इत्यादी कार्यक्रमासह टुरिंग टॉकिजला परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. तसेच या सर्वांना कोरोनाच्या अटींचे पालन करण्याचे बंधनही घालण्यात आले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे तमाशा कलावंताना मोठा दिलासा मिळाला आहे.\nसिडको फ्री होल्ड करतांना सिटी सर्व्हेला नोंद करावी; एकनाथ शिंदेंकडे मागणी\n…तर त्या सत्तेला काय अर्थ आहे, चित्रा वाघ यांचा संतप्त सवाल\n‘सरकारला एसटी कर्मचाऱ्यांपेक्षा दारूचा व्यवसाय करणाऱ्यांची जास्त काळजी’\n‘रात्रीस खेळ चाले ३’ मालिकेच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी; ‘शेवंता’ घेणार का एक्झिट\nऔरंगाबाद मनपा निवडणूकीच्या तोंडावर भूमिपूजनाचे सत्र; शिवसेनेचा विकासकामांचा नुसताच ‘धडाका’\n…ही तुमची मुलं असती तर; युपीतील ‘त्या’ घटनेवरून वरूण गांधींचा संतप्त सवाल\nडझनभर प्रश्न प्रलंबित, पाच दिवसांच्या आधिवेशनात प्रश्न विचारुन तरी होतील का\n‘…तर देश आणि पंजाबचा ६ महिन्यात ६० वर्षाचा विकास होईल’, नवज्योत सिंग सिद्धूचा दावा\n…ही तुमची मुलं असती तर; युपीतील ‘त्या’ घटनेवरून वरूण गांधींचा संतप्त सवाल\nडझनभर प्रश्न प्रलंबित, पाच दिवसांच्या आधिवेशनात प्रश्न विचारुन तरी होतील का\n‘…तर देश आणि पंजाबचा ६ महिन्यात ६० वर्षाचा विकास होईल’, नवज्योत सिंग सिद्धूचा दावा\nओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात जमावबंदी लागू\nनागालँडमधील घटनेवरून राहुल गांधींचा केंद्र सरकारला संतप्त सवाल; म्हणाले..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh/glad-to-see-three-farm-bills-in-india-will-be-repealed-us-lawmaker-andy-levin-scsg-91-2686497/", "date_download": "2021-12-05T08:47:56Z", "digest": "sha1:GPQUSUTQGNVA7EZGQDPGCG7S6ORSMDJF", "length": 18215, "nlines": 218, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Glad To See Three Farm Bills In India Will Be Repealed US Lawmaker Andy Levin scsg 91 | \"हा पुरावा आहे की कष्टकरी एकत्र आले तर...\"; भारत सरकारने कृषी कायदे मागे घेतल्यानंतर अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया", "raw_content": "रविवार, ५ डिसेंबर, २०२१\n\"हा पुरावा आहे की कष्टकरी एकत्र आले तर…\"; भारत सरकारने कृषी कायदे मागे घेतल्यानंतर अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया\n“हा पुरावा आहे की कष्टकरी एकत्र आले तर…”; भारत सरकारने कृषी कायदे मागे घेतल्यानंतर अमेरिकेतून प���िली प्रतिक्रिया\nअमेरिकन पॉप गायिका रिहानाने शेतकरी आंदोलनासंदर्भात केलेल्या ट्विटवरुन देशामध्ये चांगलाच वाद निर्माण झाला होता.\nWritten By लोकसत्ता ऑनलाइन\nमोदींनी कृषी कायदे मागे घेण्यासंदर्भात शुक्रवारी घोषणा केली (प्रातिनिधिक फोटो)\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीन कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केल्यानंतर आता परदेशामधूनही या निर्णयासंदर्भात प्रतिक्रिया येऊ लागल्यात. अमेरिकेमधील खासदार अ‍ॅण्डी लेविन हे सार्वजनिक मंचावरुन या संदर्भात प्रतिक्रिया देणाऱ्या मोजक्या काही अमेरिकन नेत्यांपैकी एक ठरलेत. अ‍ॅण्डी यांनी मोदी सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलंय. त्यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात प्रतिक्रिया नोंदवलीय.\nमोदी सरकारने मागे घेतलेला निर्णय हा या गोष्टाचा पुरावा आहे की भारत आणि जगामध्ये श्रमिक एकत्र आले तर ते कॉर्परेट हितांचा विचार करणाऱ्यांना हरवून प्रगती करु शकतात. अ‍ॅण्डी लेविन यांनी आम्हाला इथे फार आनंद झाल्याचं म्हटलं आहे. एका वर्षाहून अधिक काळापासून सुरु असणाऱ्या विरोधानंतर अखेर भारतामधील तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय हा स्वागतार्ह असल्याचं ते म्हणालेत.\n निम्मा भारत लसीकृत झाला; आरोग्य मंत्र्यांनी ट्वीट करून दिली माहिती\nकाँग्रेस नेत्याने युपीच्या उपमुख्यमंत्र्यांना ‘त्या’ वक्तव्यावरून सुनावले; म्हणाले, “लुंगी घालणारी प्रत्येक व्यक्ती….”\n“इंदिरा गांधींच्या काळात ‘नाही’ म्हणण्याची मुभा होती, पण आता काँग्रेसमध्ये…”, गुलाम नबी आझाद यांचा पक्षनेतृत्वावर निशाणा\n“मी कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही, पण….;” कंगना रणौतचं उत्तर प्रदेश निवडणुकांबद्दल महत्वाचं विधान\nभारतीय कृषी कायद्यांच्या मुद्याची चर्जा जगभरामध्ये झाली होती. अमेरिकन पॉप गायिका रिहानाने शेतकरी आंदोलनासंदर्भात केलेल्या ट्विटवरुन देशामध्ये चांगलाच वाद निर्माण झाला होता. त्यामुळेच आता परदेशामधूनही या चर्चेत असणाऱ्या विषयावर प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाल्याचं चित्र दिसत आहे.\nदेशाच्या शेती क्षेत्रात महत्त्वाकांक्षी सुधारणा घडवून छोट्या शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीचा दावा करणारे तीनही वादग्रस्त कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात केली.\nदहा ���िवसांनी, २९ नोव्हेंबर रोजी सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात हे कायदे मागे घेतले जातील, असे मोदी यांनी जाहीर केले. तसेच दिल्लीच्या वेशींवर वर्षभर ठिय्या देणाऱ्या शेतकऱ्यांना आंदोलन थांबवून घरी परत जाण्याची विनंती त्यांनी केली. सरकारच्या निर्णयाचे शेतकरी संघटनांनी स्वागत केले आहे, परंतु संसदेत कायदे रद्द होत नाहीत, तोपर्यंत शेतकरी आंदोलन सुरूच ठेवण्याची भूमिकाही त्यांनी घेतली आहे.\nगेल्या वर्षी २६ नोव्हेंबरपासून ‘संयुक्त किसान मोर्चा’तील शेतकरी संघटना प्रामुख्याने सिंघू, टिकरी आणि गाझीपूर या दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये ११ बैठका झाल्या होत्या. मात्र, या वर्षी जानेवारीमध्ये ही चर्चा खंडित झाली होती. त्यानंतर सुमारे दहा महिन्यांनी केंद्र सरकारने शेतकऱ्यांची कायदा रद्द करण्याची मागणी मान्य केली आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nमराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.\nबराक ओबामा यांची रोम्नींवर टीका\n निम्मा भारत लसीकृत झाला; आरोग्य मंत्र्यांनी ट्वीट करून दिली माहिती\nVIRAL VIDEO : सुंदर एअर होस्टेसने विमानतळावरच केला डान्स; Lazy Lad गाण्यावर तिचे स्टेप्स पाहून तुम्ही म्हणाल…\n’ शुबमन गिलनं चौकार ठोकताच वानखेडेवर प्रेक्षकांनी दिल्या घोषणा; VIDEO व्हायरल\nकाँग्रेस नेत्याने युपीच्या उपमुख्यमंत्र्यांना ‘त्या’ वक्तव्यावरून सुनावले; म्हणाले, “लुंगी घालणारी प्रत्येक व्यक्ती….”\n“इंदिरा गांधींच्या काळात ‘नाही’ म्हणण्याची मुभा होती, पण आता काँग्रेसमध्ये…”, गुलाम नबी आझाद यांचा पक्षनेतृत्वावर निशाणा\n“प्रत्येक माणसाला बजावून एकच सांगायचं…लढ”, प्रसाद ओकची पोस्ट व्हायरल\nVideo : बुलढाण्यातील वस्तीत शिरला वाघ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण\nनवीन अवतारात सादर होणार KTM 390 Adventure २०२२, जाणून घ्या काय आहेत खास वैशिष्ट्ये\nबाबा रामदेव यांच्याकडून जाणून घ्या, ‘या’ ४ योगासनांमुळे रक्तदाब कसा नियंत्रित होईल\nनागालँडमध्ये गोळीबारात १३ नागरिकांचा मृत्यू ; राहुल गांधींचा भारत सरकारला संतप्त सवाल, म्हणाले…\n“मी कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही, पण….;” कंगना रणौतचं उत्तर प्रदेश निवडणुकांबद्दल महत्वाचं विधान\nपहिल्या पत्नीवर फरहान अख्तरचे होते जीवापाड प्रेम, ‘या’ अभिनेत्याच्या भावामुळे मोडला १९ वर्षांचा संसार\nPHOTOS : IPL २०२२ पूर्वी मुंबई इंडियन्सनं संघाबाहेर केलेले २० क्रिकेटपटू; ‘हे’ दोघे आहेत मराठी\nPhotos : मुंबईत गेट वे ऑफ इंडियाजवळ जगातील सर्वात मोठा राष्ट्रध्वज, १४०० किलोच्या तिरंग्याचे खास फोटो\nराजधानी दिल्लीत ओमायक्रॉनचा शिरकाव; देशात नव्या व्हेरिएंटने बाधित पाचवा रुग्ण सापडला\nओमायक्रॉनचा धोका अन् देशात महिन्याभरात २५ लाख लग्न; आरोग्य तज्ज्ञांनी दिला इशारा, म्हणाले…\n“Omicron मुळे जानेवारीत करोनाची तिसरी लाट येणार, पण…”; अभ्यासातून समोर आली दिलासादायक माहिती\nनागालँडमध्ये मध्यरात्री गोळीबार, १३ नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू; केंद्रीय गृहमंत्र्यांनी व्यक्त केला घटनेवर संताप\n‘या’ राज्यानं करून दाखवलं; मिळवला सर्वप्रथम पूर्ण लसीकरण करण्याचा मान\nतीर्थयात्रा योजनेवरून पी चिदंबरम यांचा केजरीवालांवर निशाणा; म्हणाले, “आप भाजपाचंच….”", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mr.onlyfacadeled.com/dmx-led-pixel-light/", "date_download": "2021-12-05T08:32:34Z", "digest": "sha1:SEURPQGA73KOVFEWIMG5NKHHUBPYALHH", "length": 23851, "nlines": 194, "source_domain": "mr.onlyfacadeled.com", "title": "डीएमएक्स ने नेतृत्व पिक्सेल लाईट फॅक्टरी - चीन डीएमएक्सने पिक्सेल लाईट मॅन्युफॅक्चरर्स, सप्लायर्सचे नेतृत्व केले", "raw_content": "\nडीएमएक्सच्या नेतृत्वाखालील दर्शनी प्रकाश\nडीएमएक्सने 3 डी ट्यूबचे नेतृत्व केले\nडीएमएक्सने पिक्सेल लाईटचे नेतृत्व केले\nडीएमएक्सने पिक्सेल लाईटचे नेतृत्व केले\nडीएमएक्सने 3 डी ट्यूबचे नेतृत्व केले\nडीएमएक्सच्या नेतृत्वाखालील दर्शनी प्रकाश\nडीएमएक्सने पिक्सेल लाईटचे नेतृत्व केले\nबार डिस्को सीलिंगने 3 डी ट्यूब व्हिडिओचे नेतृत्व केले\nनाईट क्लब समक्रमितपणे आणि खाली पडणा star्या तारांकित दिवे\nडीएमएक्स 3 डी व्हिडिओ ट्यूब\n360 पिक्सेल अनुलंब ट्यूब स्टिक्स, एलईडी स्टॉर्म स्टार लाईट\nक्यूब हाऊसिंग डीएमएक्स आरजीबी डिस्को लाइट, स्क्वेअर पिक्सेल लाइट\nवॉटरप्रूफ एलईडी पिक्सेल पॅनेलची भिंत\nएलईडी पॉईंट लाइट सोर्स, कमाल मर्यादा आणि भिंत माउंट केले ...\nसर्वात लोकप्रिय क्लब / बार सजावटीच्या भिंतीवरील पॅनेलच्या नेतृत्वात पॅनेल नि ...\n2018 डीएमएक्स 16 पिक्सल डिजिटल ट्यूब, आरजीबीने डीएमएक्स पिक्सेल ली नेतृत्व केले ...\nरंग बदलणे इमारत दर्शनी प्रकाश\nइमारतीच्या सजावटीसाठी डिजिटल एलईडी अॅल्युमिनियम लाईट स्ट्रिप\nडीएमएक्सने पिक्सेल लाईटचे नेतृत्व केले\nनवीन आयसी पिक्सल लाइट मॅट्रिक्स आरजीबी नाइट क्लब वॉल वॉल पार्श्वभूमी एल काउंटर प्रदर्शन\nविहंगावलोकन त्वरित तपशील उत्पत्तीचे ठिकाण: गुआंग्डोंग, चीन ब्रँड नाव: रीडझ-लेड पिक्सेल लाईट मॉडेल नंबर: आरझेड-डीजीवाय-नेतृत्वित पिक्सेल लाईट नवीन आयसी: डीएमएक्स कंट्रोल सिस्टमसह डब्ल्यूएस 2821 आयसी पिक्सेल खेळपट्टी: पी 125 मिमी प्रकार: एलईडी बार काउंटर डिस्प्ले रंग: आरजीबी पूर्ण रंग संरक्षण ग्रेड: आयपी 65, जलरोधक डीव्हीआय नियंत्रण: चौरस, डीआयपी, 50 * 50 * 50 मिमी कंट्रोल सिस्टम: डीव्हीआय / डीएमएक्स / पीसी साईन आणि एसडी कार्ड डीएमएक्स नियंत्रण: बॉल, एसएमडी 5050, 30 मिमी व्यासाचा पिक्सेल रचना: 6 आर 3 जी 3 बी वापरा: केटीव्ही , बार ...\nडीजे नाईटक्लबसाठी वॉल सिलिंग डॉट-मॅट्रिक्स वॉटरप्रूफ स्मार्ट पिक्सेल आरजीबी एलईडी मॉड्यूल\nविहंगावलोकन त्वरित तपशील मूळ ठिकाण: गुआंग्डोंग, चीन ब्रँड नाव: रीडझ-वॉटरप्रूफ स्मार्ट पिक्सेल आरजीबी एलईडी मॉड्यूल मॉडेल नंबर: आरझेड-डीजीवाय-वॉटरप्रूफ स्मार्ट पिक्सेल आरजीबी एलईडी मॉड्यूल वापरा: केटीव्ही, बार, नाईट क्लब इ. संरक्षण ग्रेड: आयपी 65, वॉटरप्रूफ वॉरंटी: 2 वर्षे, वॉटरप्रूफ स्मार्ट पिक्सेल आरजीबी एलईडी मॉड्यूल पिक्सेल रचना: 6 आर 3 जी 3 बी पिक्सेल खेळपट्टी: पी 125 मिमी कंट्रोल सिस्टम: डीव्हीआय / डीएमएक्स / पीसी साईन आणि एसडी कार्ड डीव्हीआय नियंत्रण: स्क्वेअर, डीआयपी, 50 * 50 * 50 मिमी रंग: आरजीबी पूर्ण रंग डी ...\naliexpress लवचिक एलईडी प्रकाशाचा उत्पादन प्रदर्शन DIY\nविहंगावलोकन त्वरित तपशील मूळ ठिकाण: गुआंग्डोंग, चीन ब्रँड नाव: रेडझेड मॉडेल क्रमांक: पी 125 रंग: आरजीबी प्रमाणपत्र: सीई, आरओएचएस पॉवर डिसिसिपेशन: 1.2 कलर रेंडरिंग इंडेक्स (रा: 85 आयपी ग्रेड: आयपी 65 प्रकार: एलईडी मॉड्यूल कंट्रोलर: डीव्हीआय, डीएमएक्स आम्ही या एलईडी लाईटला एलईडी पिक्सल लाईट म्हणतो, चौरस गृहनिर्माण परिमाण डब्ल्यू 66 * एल 66 * एच 45 मिमी आहे, त्यात आत एसएमडी 5050 एलईडी असलेला एक छोटा पीसीबी आहे, एलईडी लाइटिंग कल�� आरजीबी फुल कलर आहे, आपण सह डीएमएक्स एलईडी कंट्रोलर वापरू शकता. .\nनवीन आयसी क्लब एलईडी डिस्को पॉईंट आरजीबी-नेतृत्त्व-मॅट्रिक्स एलईडी पिक्सेल स्क्रीन एलईडी इफेक्ट प्रकाश\nविहंगावलोकन त्वरित तपशील मूळ ठिकाण: गुआंग्डोंग, चीन ब्रँड नाव: रीडझ-लेड डॉट लाईट संरक्षण ग्रेड: आयपी 65, जलरोधक प्रकार: एलईडी पिक्सेल स्क्रीन एलईडी इफेक्ट प्रकाश रंग: आरजीबी पूर्ण रंग वापरा: केटीव्ही, बार, नाईट क्लब इ. पिक्सेल खेळपट्टी: पी 125 मिमी पिक्सेल रचना: 6 आर 3 जी 3 बी कंट्रोल सिस्टम: डीव्हीआय / डीएमएक्स / पीसी साईन आणि एसडी कार्ड डीव्हीआय नियंत्रण: स्क्वेअर, डीआयपी, 50 * 50 * 50 मिमी प्रमाणपत्र: सीई रोहएस डीएमएक्स नियंत्रण: बॉल, एसएमडी 5050, 30 मिमी व्यासाचा आम्ही याला कॉल करतो एल म्हणून एलईडी प्रकाश ...\nमऊ लवचिक एलईडी पडदा भिंत प्रकाश उच्च ब्राइटनेस पी 18.75 लवचिक प्रदर्शन\nविहंगावलोकन त्वरित तपशील मूळ ठिकाण: गुआंग्डोंग, चीन ब्रँड नाव: रेडझेड मॉडेल क्रमांक: पी 125 रंग: आरजीबी प्रमाणपत्र: सीई, आरओएचएस पॉवर डिसिसिपेशन: 1.2 कलर रेंडरिंग इंडेक्स (रा: 85 आयपी ग्रेड: आयपी 65 प्रकार: एलईडी मॉड्यूल कंट्रोलर: डीव्हीआय, डीएमएक्स आम्ही या एलईडी लाईटला एलईडी पिक्सल लाईट म्हणतो, चौरस गृहनिर्माण परिमाण डब्ल्यू 66 * एल 66 * एच 45 मिमी आहे, त्यात आत एसएमडी 5050 एलईडी असलेला एक छोटा पीसीबी आहे, एलईडी लाइटिंग कलर आरजीबी फुल कलर आहे, आपण सह डीएमएक्स एलईडी कंट्रोलर वापरू शकता. .\nनवीन आयसी डब्ल्यूएस 2821 लीड डॉट पिक्सेल आरजीबी नाइटक्लबसाठी सीलिंग नेट लाइट्स सजवते\nविहंगावलोकन त्वरित तपशील उत्पत्तीचे ठिकाण: गुआंग्डोंग, चीन ब्रँड नाव: रीडझ-लेड पिक्सेल लाईट मॉडेल नंबर: आरझेड-डीजीवाय-नेतृत्वित पिक्सेल लाईट नवीन आयसी: डीएमएक्स कंट्रोल सिस्टमसह डब्ल्यूएस 2821 आयसी पिक्सेल खेळपट्टी: पी 125 मिमी प्रकार: सीलिंग निव्वळ दिवे रंग: आरजीबी पूर्ण रंगाचा वापरः केटीव्ही, बार, नाईट क्लब इ. संरक्षण श्रेणी: आयपी 65, जलरोधक डीव्हीआय नियंत्रण: चौरस, डीआयपी, 50 * 50 * 50 मिमी नियंत्रण प्रणाली: डीव्हीआय / डीएमएक्स / पीसी साईन आणि एसडी कार्ड पिक्सेल रचना: 6 आर 3 जी 3 बी डीएमएक्स नियंत्रण: बॉल, एसएम ...\nनवीन आयसी पिक्सेल डॉट मॅट्रिक्स आरजीबी मनोरंजनासाठी सजावटीच्या अनुक्रमे दिवे\nविहंगावलोकन त्वरित तपशील उत्पत्तीचे ठिकाण: गुआंग्डोंग, चीन ब्रँड नाव: रीडझ-लेड पिक्सेल लाईट मॉडेल नंबर: आरझेड-डीजीवाय-नेतृत्वित पिक्सेल लाईट नवीन आयसी: डीएमएक्स कंट्रोल सिस्टमसह डब्ल्यूएस 2821 आयसी पिक्सेल खेळपट्टी: पी 125 मिमी प्रकार: करमणुकीच्या रंगासाठी एलईडी सजावटीच्या मालिका : आरजीबी पूर्ण रंग डीव्हीआय नियंत्रण: चौरस, डीआयपी, 50 * 50 * 50 मिमी संरक्षण ग्रेड: आयपी 65, जलरोधक वापराः केटीव्ही, बार, नाईट क्लब इ. नियंत्रण प्रणाली: डीव्हीआय / डीएमएक्स / पीसी साईन आणि एसडी कार्ड पिक्सेल रचना: 6 आर 3 जी 3 बी डीएमएक्स ...\nलवचिक एलईडी लाइट विंडो डिस्प्ले\nविहंगावलोकन त्वरित तपशील मूळ ठिकाण: गुआंग्डोंग, चीन ब्रँड नाव: रेडझेड मॉडेल क्रमांक: पी 125 रंग: आरजीबी प्रमाणपत्र: सीई, आरओएचएस पॉवर डिसिसिपेशन: 1.2 कलर रेंडरिंग इंडेक्स (रा: 85 आयपी ग्रेड: आयपी 65 प्रकार: एलईडी मॉड्यूल कंट्रोलर: डीव्हीआय, डीएमएक्स आम्ही या एलईडी लाईटला एलईडी पिक्सल लाईट म्हणतो, चौरस गृहनिर्माण परिमाण डब्ल्यू 66 * एल 66 * एच 45 मिमी आहे, त्यात आत एसएमडी 5050 एलईडी असलेला एक छोटा पीसीबी आहे, एलईडी लाइटिंग कलर आरजीबी फुल कलर आहे, आपण सह डीएमएक्स एलईडी कंट्रोलर वापरू शकता. .\nकेटीव्ही वॉल सजावटसाठी नवीन आयसी डब्ल्यूएस 2821 डॉट मॅट्रिक्स आरजीबी डीएमएक्स लीड आरजीबी पिक्सेल लाइटिंग\nविहंगावलोकन त्वरित तपशील मूळ ठिकाण: गुआंग्डोंग, चीन ब्रँड नाव: रीडझ-लेड पिक्सेल लाईट मॉडेल नंबर: आरझेड-डीजीवाय-नेतृत्त्व पिक्सेल लाईट नवीन आयसी: डीएमएक्स कंट्रोल सिस्टमसह डब्ल्यूएस 2821 आयसी पिक्सेल पिच: पी 125 मिमी प्रकार: डीएमएक्स एलईडी आरजीबी पिक्सेल लाइटिंग कंट्रोल सिस्टम : डीव्हीआय / डीएमएक्स / पीसी साईन आणि एसडी कार्ड वापराः केटीव्ही, बार, नाईट क्लब इ. डीव्हीआय नियंत्रण: चौरस, डीआयपी, 50 * 50 * 50 मिमी रंग: आरजीबी पूर्ण रंग संरक्षण श्रेणी: आयपी 65, जलरोधक डीएमएक्स नियंत्रण: बॉल, एसएमडी 5050, 30 मिमी व्यासाचा पिक्सेल कॉम ...\nक्लब वॉल एलईडी डिस्को पॉईंट पिक्सेल लाईट आरजीबी-लीड-मॅट्रिक्स कराओके सीलिंग सजावट\nविहंगावलोकन त्वरित तपशील मूळ ठिकाण: गुआंग्डोंग, चीन ब्रँड नाव: रीडझ-केरोके कमाल मर्यादा सजावट मॉडेल क्रमांक: आरझेड-डीजीवाय-कराओके कमाल मर्यादा सजावट संरक्षण ग्रेड: आयपी 65, जलरोधक प्रकार: कराओके सीलिंग सजावट वापरा: केटीव्ही, बार, नाईट क्लब इ. रंग: आरजीबी फुल कलर पिक्सेल कंपोजिशन: 6 आर 3 जी 3 बी पिक्सेल खेळपट्टी: पी 125 मिमी कंट्रोल सिस्टम: ���ीव्हीआय / डीएमएक्स / पीसी साईन आणि एसडी कार्ड डीव्हीआय कंट्रोल: स्क्वेअर, डीआयपी, 50 * 50 * 50 मिमी प्रमाणपत्र: सीई रोहएस डीएमएक्स कंट्रोल: बॉल, .. .\nनवीन आयसी डब्ल्यूएस 2821 डॉट पिक्सेल लाइट मॅट्रिक्स आरजीबी रंगीबेरंगी डीएमएक्स लीड मेष स्क्रीन डॉट पॅनेल\nविहंगावलोकन त्वरित तपशील उत्पत्तीचे ठिकाण: गुआंग्डोंग, चीन ब्रँड नाव: रीडझ-लेड पिक्सेल लाईट मॉडेल नंबर: आरझेड-डीजीवाय-नेतृत्व पिक्सेल लाईट नवीन आयसी: डीएमएक्स कंट्रोल सिस्टमसह डब्ल्यूएस 2821 आयसी पिक्सेल पिच: पी 125 मिमी प्रकार: डीएमएक्स एलईडी जाळी स्क्रीन डॉट पॅनेल वापरा : केटीव्ही, बार, नाईट क्लब इ. रंग: आरजीबी फुल कलर प्रोटेक्शन ग्रेड: आयपी 65, वॉटरप्रूफ डीव्हीआय कंट्रोल: स्क्वेअर, डीआयपी, 50 * 50 * 50 मिमी कंट्रोल सिस्टम: डीव्हीआय / डीएमएक्स / पीसी साईन आणि एसडी कार्ड पिक्सेल कंपोजिशन: 6 आर 3 जी 3 बी डीएमएक्स कंट्रोल: बॉल, ...\nएलईडी पिक्सल लाइट एलईडी मॉड्यूल एलईडी मॉड्यूल टी 1000 सी लेड एडिट सॉफ्टवेयर नाईटक्लबसाठी\nविहंगावलोकन त्वरित तपशील प्रकार: एलईडी बार लाइट्स, एलईडी मॉड्यूल्स एलईडी मॉड्यूल टी 1000 सी एलईडी एडिट सॉफ्टवेयर इनपुट व्होल्टेज (व्ही): 12 व्ही दिवा दिवा: 80 डब्ल्यू सीआरआय (रा>): 127777216 कार्यरत तपमान (℃): -10 - 50 कार्यरत जीवनकाळ (तास) : 80000 लैंप बॉडी मटेरियल: एबीएस प्रमाणपत्र: सीई, आरओएचएस उत्पत्तीचे ठिकाण: गुआंग्डोंग, चीन ब्रँड नाव: रीडझ मॉडेल क्रमांक: आरझेड-डीजीवाय-पी 125 लाईट स्रोत: एलईडी पिक्सेल खेळपट्टी: पी 125 आयपी: आयपी 65 कंट्रोल सिस्टम: डीव्हीआय / डीएमएक्स / पीसी syn आणि SD c ...\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी कृपया आपले ईमेल आम्हाला पाठवा आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव.\nटिपा - गरम उत्पादने - साइट मॅप\nएलईडी पॉईंट लाइट म्हणजे कोणत्या प्रकारचे प्रकाश ...\nएलईडी वा तांत्रिक तत्व काय आहे ...\nएलईडी पॉइंट लाइटचे काय फायदे आहेत ...\nअ‍ॅड्रेस: ​​बी इमारत, चुआंगजियान इंडस्ट्री पार्क, शियान, बाओआन, शेन्झेन चायना\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://storymirror.com/profile/z3jogbju/padmini-pawar/poem", "date_download": "2021-12-05T09:40:10Z", "digest": "sha1:GKCWSG56ODESBZX7UN5YKO3IEBA7YBNE", "length": 2486, "nlines": 124, "source_domain": "storymirror.com", "title": "Poems Submitted by Literary Brigadier Padmini Pawar | StoryMirror", "raw_content": "\nप्रेमाचा अनोखा प्रवास प्रेमाचा अनोखा प्रवास\nप्रेमाच��या प्रवासाचे गुज प्रेमाच्या प्रवासाचे गुज\nचांदण्यासंगे असण्याचे मोल चांदण्यासंगे असण्याचे मोल\nसाथ आणि साथीदाराचे महत्त्व साथ आणि साथीदाराचे महत्त्व\nस्व शोध स्व शोध\nमनाचे आणि कळीचे फुलने मनाचे आणि कळीचे फुलने\nपुरुषाच्या मनातील वेदनेचे चित्रण पुरुषाच्या मनातील वेदनेचे चित्रण\nविरोधी पतीस्थिती आणि तिचे चित्रण विरोधी पतीस्थिती आणि तिचे चित्रण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/arthavishwa/lockdown-vadapav-traders-due-lockdown-2370", "date_download": "2021-12-05T08:58:12Z", "digest": "sha1:FFOLLQVGZEUYA7DCAB6KTP7ORQG3ADKH", "length": 4014, "nlines": 48, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "टाळेबंदीमुळे वडापाव व्यावसायिकांवर गदा", "raw_content": "\nटाळेबंदीमुळे वडापाव व्यावसायिकांवर गदा\nटाळेबंदीच्या काळापासून फोंडा शहरातील वडापाव व्यावसायिकांवर गदा आल्याने\nवडापाव व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले असून पारंपरिक चालू असलेला हा व्यवसाय कधी सुरू होईल. याकडे व्यवसायकांचे लक्ष लागून राहिले आहे.\nटाळेबंदीमुळे वडापाव, मिरचीपाव, भेळपूरी, ऑम्लेट पाव, रसा ऑम्लेटची फिरत्या व्यावसायिकांची दुकाने बंद असल्याने रोजच्या कमाईवर संकट आले आहे. फोंडा शहरांच्या रस्त्याकडेला थांबून आपला व्यवसाय चालवत होते. या व्यवसायावर कित्येक व्यावसायिक विसंबून होते. त्यामुळे त्याची रोजची रोजीरोटी मिळवत होते. यात परप्रांतीय फिरत्या व्यावसायिकांचा व्यवसायच चालवत होता. सध्या देशात टाळेबंदी चालूच असल्याने काही परप्रांतीय व्यावसायिक स्थलांतरित झाले आहेत. काम सुटल्यानंतर कित्येक लोक वडापाव खाण्याची मजा लुटत होते. फोंडा शहर व जवळपासच्या क्षेत्रात रात्री उशिरापर्यंत राहून हा वडापावच इतर व्यवसाय करीत होते.\nवडापाव खाणाऱ्याची सवय पडल्याने वडापाव खाल्याशिवाय राहता येत नव्हते. सध्या टाळेबंदीच्या काळापासून वडापाव व इतर व्यवसाय डबघाईला आला आहे.\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune/527-posts-fire-brigade-vacant-ysh-95-2670270/", "date_download": "2021-12-05T08:41:21Z", "digest": "sha1:QOJKGBF5AODB4XEY2EMPU35G2JZ4NAR6", "length": 18349, "nlines": 217, "source_domain": "www.loksatta.com", "title": "527 posts fire brigade vacant ysh 95 | अग्निशमन दलातील तब्बल ५२७ पदे रिक्त", "raw_content": "रविवार, ५ डिसेंबर, २०२१\nअग्निशमन दलातील तब्बल ५२७ पदे रिक्त\nअग्निशमन दलातील तब्बल ५२७ पदे रिक्त\nमहापालिका अग्निशमन दलातील भरती प्रक्रिया गेल्या साडेतीन वर्षांपासून रखडली असून दलातील मंजूर ९१० पदांपैकी ५२७ पदे रिक्त असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे.\nWritten By लोकसत्ता टीम\nसाडेतीन वर्षांपासून भरती रखडली\nपुणे : महापालिका अग्निशमन दलातील भरती प्रक्रिया गेल्या साडेतीन वर्षांपासून रखडली असून दलातील मंजूर ९१० पदांपैकी ५२७ पदे रिक्त असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. शहराचा विस्तार आणि सुरक्षितता याचा विचार करताना सेवेतील पदे दीर्घकाळ रिक्त ठेवणे धोक्याचे ठरणार आहे.\nVideo : गोष्ट पुण्याची – आप्पा बळवंत चौक आणि मेहेंदळे वाड्याचं काय आहे नातं\nजि.प. शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले फुलब्राईट पाठय़वृत्तीचे मानकरी\nएमपीएससीकडून संभाव्य वेळापत्रक जाहीर ; निकालाच्या महिन्याचा पहिल्यांदाच समावेश\n“…त्यामुळे ममता बॅनर्जी पुन्हा कधी रंग बदलतील आणि मोदींबरोबर जातील काही सांगता येत नाही”\nअहमदनगर जिल्हा रुग्णालयाला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर अग्निसुरक्षा हा विषय ऐरणीवर आला आहे. या प्रकारच्या घटना घडू नयेत आणि दुदैवाने घडल्या, तरी कमीत कमी हानी व्हावी यासाठी महापालिकेच्या अग्निशमन दलात सुयोग्य आणि पुरेसे कर्मचारी असणे आवश्यक आहे. या पाश्र्वभूमीवर सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी ही धक्कादायक बाब उघडकीस आणली आहे. गेल्या साडेतीन वर्षांपासून अग्निशमन दलाकडील ५५ टक्के पदे रिक्त असून भरतीसाठीची नियमावली मंजुरीसाठी नगरविकास विभागाकडे प्रलंबित आहे. मात्र त्यासाठी कोणताही पाठपुरावा महापालिकेकडून होत नसल्याचे वास्तव यानिमित्ताने पुढे आले आहे.\nअग्निशमन दलातील अधिकारी आणि कर्मचारी यांची भरती करण्यासाठी आदर्श सामायिक सेवा प्रवेश नियमावली राज्यातील अग्निशमन सेवा संचालनालयाने मार्च २०१८ मध्ये तयार केली. ही नियमावली नगरविकास मंत्रालयाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आली आहे. मात्र तीन वर्षांपासून त्याला मंजुरी मिळू शकलेली नाही. त्याचा परिणाम महापालिकेतील अग्निशमन दलातील भरती प्रक्रियेवर झाला आहे, असे वेलणकर यांनी सांगितले. या संदर्भात मुख्यमंत्री उद���धव ठाकरे यांना वेलणकर यांनी निवेदन पाठविले आहे. महापालिकेच्या अग्निशमन दलासाठी ९१० मंजूर पदे आहेत. त्यापैकी ५२७ पदे रिक्त आहेत. ही बाब महापालिका आयुक्तांनीही नगरविकास मंत्रालयाच्या प्रधान सचिवांना कळविली आहे. मात्र त्याबाबत नगरविकास मंत्रालयाकडून कोणताही निर्णय घेतला जात नाही. त्यामुळे विभागाच्या प्रधान सचिवांना नियमावली तातडीने मंजूर करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी द्यावेत आणि तीन वर्षे मंजुरी प्रलंबित ठेवणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी वेलणकर यांनी केली आहे.\nउपमुख्य अग्निशमन अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी, सहायक विभागीय अग्निशमन अधिकारी, अग्निशमन केंद्र अधिकारी, सहायक अग्निशमन अधिकारी, प्रमुख अग्निशमन विमोचक (तांडेल), अग्निशमन विमोचक (फायरमन), यंत्रचालक, रुग्णवाहिका चालक, रुग्णवाहिका परिचारक, मदतनीस (हेल्पर), निरीक्षक (बिनतारी संदेश विभाग), कार्यदेशक (वाहन-अ‍ॅटो फोरमन), कनिष्ठ रेडिओ टेक्निशिअन, प्रमुख मोटार मेकॅनिक (यांत्रिक), फिटर, हेक्सा ऑपरेटर, फायल प्लग मोकादम, प्रशासन अधिकारी, वरिष्ठ लपिक, लिपिक टंकलेखन, शिपाई, सुरक्षा रक्षक अशी मिळून ५१० रिक्त पदे आहेत. आजमितीस केवळ ४०० अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर शहराच्या सुरक्षिततेची जबाबदारी आहे.\nशहरात वर्षभरात सीरम इन्स्टिटय़ूट , फॅशन स्ट्रीट येथे मोठय़ा आगीच्या घटना घडून गेल्या आहेत. शहराचा विस्तार आणि शहराची सुरक्षितता विचारात घेता अग्निशमन सेवेतील पदे दीर्घकाळ रिक्त ठेवणे अडचणीचे आहे. मात्र रिक्त जागा भरल्या जात नाही, हे दुर्दैव आहे.\n– विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nमराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.\nउसने पैसे वेळेत न दिल्यामुळे अंगावर अ‍ॅसिड टाकले\n निम्मा भारत लसीकृत झाला; आरोग्य मंत्र्यांनी ट्वीट करून दिली माहिती\nVIRAL VIDEO : सुंदर एअर होस्टेसने विमानतळावरच केला डान्स; Lazy Lad गाण्यावर तिचे स्टेप्स पाहून तुम्ही म्हणाल…\n’ शुबमन गिलनं चौकार ठोकताच वानखेडेवर प्रेक्षकांनी दिल्या घोषणा; VIDEO व्हायरल\nकाँग्रेस नेत्याने युपीच्या उपमुख्यमंत्र्यांना ‘त्या’ वक्तव्यावरून सुनावले; म्हणाले, “लुंगी घालणारी प्रत्येक व्यक्ती….”\n“इंदिरा गांधींच्या काळात ‘नाही’ म्हणण्याची मुभा होती, पण आता काँग्रेसमध्ये…”, गुलाम नबी आझाद यांचा पक्षनेतृत्वावर निशाणा\n“प्रत्येक माणसाला बजावून एकच सांगायचं…लढ”, प्रसाद ओकची पोस्ट व्हायरल\nVideo : बुलढाण्यातील वस्तीत शिरला वाघ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण\nनवीन अवतारात सादर होणार KTM 390 Adventure २०२२, जाणून घ्या काय आहेत खास वैशिष्ट्ये\nबाबा रामदेव यांच्याकडून जाणून घ्या, ‘या’ ४ योगासनांमुळे रक्तदाब कसा नियंत्रित होईल\nनागालँडमध्ये गोळीबारात १३ नागरिकांचा मृत्यू ; राहुल गांधींचा भारत सरकारला संतप्त सवाल, म्हणाले…\n“मी कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही, पण….;” कंगना रणौतचं उत्तर प्रदेश निवडणुकांबद्दल महत्वाचं विधान\nपहिल्या पत्नीवर फरहान अख्तरचे होते जीवापाड प्रेम, ‘या’ अभिनेत्याच्या भावामुळे मोडला १९ वर्षांचा संसार\nPHOTOS : IPL २०२२ पूर्वी मुंबई इंडियन्सनं संघाबाहेर केलेले २० क्रिकेटपटू; ‘हे’ दोघे आहेत मराठी\nPhotos : मुंबईत गेट वे ऑफ इंडियाजवळ जगातील सर्वात मोठा राष्ट्रध्वज, १४०० किलोच्या तिरंग्याचे खास फोटो\nVideo : गोष्ट पुण्याची – आप्पा बळवंत चौक आणि मेहेंदळे वाड्याचं काय आहे नातं\nजि.प. शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले फुलब्राईट पाठय़वृत्तीचे मानकरी\nएमपीएससीकडून संभाव्य वेळापत्रक जाहीर ; निकालाच्या महिन्याचा पहिल्यांदाच समावेश\n“…त्यामुळे ममता बॅनर्जी पुन्हा कधी रंग बदलतील आणि मोदींबरोबर जातील काही सांगता येत नाही”\nपुणे पाणी कपातीचा मुद्दा ; जयंत पाटील यांचं फडणवीसांना प्रत्युत्तर, म्हणाले…\nदेशात पहिल्यांदाच इन्क्युबेटरमध्ये मोराचा जन्म", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/entertainment/mirzapur-sacred-games-fame-actor-pankaj-tripathi-owned-a-new-home-but-not-forgotten-his-one-room-shed-with-tin-roof-in-patna/469309", "date_download": "2021-12-05T07:07:02Z", "digest": "sha1:4JUGBGRML6IADLOTDYXB6QDWAHMB7IIT", "length": 17904, "nlines": 140, "source_domain": "zeenews.india.com", "title": "पत्र्याचं छत असणाऱ्या घरात राहत होता अभिनेता, नव्या घरात प्रवेश करताच झाला भावूक | mirzapur sacred games fame actor Pankaj Tripathi owned a new home but not forgotten his one room shed with tin roof in Patna", "raw_content": "\nपत्र्याचं छत असणाऱ्या घरात राहत होता अभिनेता, नव्या घरात प्रवेश करताच झाला भावूक\nआपल्या अभिनयाच्या बळा��र पंकजने थेट मुंबई गाठली आणि .....\nमुंबई : 'सेक्रेड गेम्स', 'मिर्झापूर', 'क्रिमिनल जस्टिस' अशा प्रचंड गाजलेल्या वेब सीरिजच्या आणि 'स्त्री' सारख्या अतिशय मनोरंजक चित्रपटांतून एक नाव चांगलच प्रसिद्धीझोतात आलं. अभिनय आणि एक कलाकार म्हणून तो चेहरा प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला. सध्याच्या घडीला चर्चेत असणारा तो चेहरा म्हणजे अभिनेता पंकज त्रिपाठीचा. आपल्या अभिनयाच्या बळावर पंकजने थेट पाटण्याहून मुंबई गाठली आणि पाहता पाहता मोठ्या जिद्दीने त्याने या क्षेत्रात आपले पाय रोवले.\nयशाच्या वाटेवर निघालेल्या या अभिनेत्याने मुंबईत, समुद्रकिनारी एक घरही घेतलं. या स्वप्नांच्या घरात प्रवेश करतेवेळी फक्त पंकजची पत्नीच नव्हे तर तो स्वत:ही भावूक झाला होता. यावेळी जुन्या घराच्या आठवणींनी तो गतकाळात पोहोचला होता. 'हिंदुस्तान टाईम्स'ने याविषयी वृत्त प्रसिद्ध केलं. आपली पाळंमुळं न विसरता यशशिखराची वाट सर करणाची वृत्ती हीच पंकजच्या यशाचं रहस्य आहे हेही तितकच खरं.\nनव्या घरात प्रवेश करताना काही आठवणींना उजाळा देत पंकज म्हणाला, 'आज मी आणि माझी पत्नी मृदूला, आम्ही स्वत:च्या घरात प्रवेश केला आहे. आम्ही या स्वप्नांच्या घराचे मालक आहोत. पण, आजही पत्र्याचं छत असणारं पाटण्यातील एका खोलीचं घर मी विसरलेलो नाही. एके रात्री जोराचा पाऊस आणि वारा सुरु झाल्यामुळे त्या घराच्या छताचा काही भाग उडून गेला होता. मी आपला त्या मोकळ्या जागेतून आभाळाकडेच पाहात पाहिलो होतो', असं तो म्हणाला. नव्या घरात प्रवेश करतेवेळी या आठवणी जागवणारा पंकज पाहता तो, आपली मुळ परिस्थिती आणि पाळंमुळं विसरलेला नाही हेच स्पष्ट होत आहे.\nसध्या 'क्रिमिनल जस्टिस'मधील भूमिकेसाठी पंकजवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. खुद्द अभिनेता मनोज बाजपेयी यानेही पंकजची प्रशंसा केली आहे. किंबहुना तोच पंकजच्या प्रेरणास्थानीही आहे. बिहारच्याच एका खेड्यातील मनोज बाजपेयी मुंबईत येऊन अभिनेते होऊ, शकतात मग आपण का नाही या एकाच ध्यासाने पंकजने आपल्या कारकिर्दीती उल्लेखनीय कामगिरी केली. 'एकेकाळी समोर येईल ती भूमिका स्वाकारणारे आपण, आज अशा स्थानी पोहोचलो आहोत, जेथे भूमिकांची निवड करण्याची मुभा आपल्याला आहे', ही बाब त्याने मोठ्या अभिमानाने सांगितली.\nअभिनय क्षेत्रात कष्टाने नावारुपास आलेल्या पंकजला त्याच्या य�� प्रवासात अनेक व्यक्तींची साथ लाभली. ज्यांचा तो आजही ऋणी आहे. या साऱ्यामध्ये त्याची पावलोपावली साथ देणारी पत्नी मृदूला हिचासुद्धा मोलाचा वाटा आहे. सध्या स्वत:च्या घरात स्वछंदपणे वावरणारा हा अभिनेता येत्या काळातही त्याच्या या कौशल्याच्याच बळावर प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहे.\nअर्जुनशी लग्न करणार का\nसाराच्या आयुष्यातील ती खास गोष्ट, आई नाही फक्त जान्हवी समजू...\nका होतेय 'सहावीला पिंपरी चिंचवडला आलो'ची चर्चा\nराजधानी दिल्लीत सापडला ओमायक्रॉनचा रूग्ण\nलग्नाच्या स्टेजवरच प्रियकराने मुलीला मिठी मारली आणि...; नवर...\n'बिग बॉस' फेम अभिनेत्रीच्या आयुष्यातील कटू सत्य,...\nकल्याण-डोबिंवलीनंतर आता धारावीत ओमायक्रॉनचा रूग्ण\nओमायक्रोनमुळे चिंतेत भर; लहान मुलांमध्ये प्रमाण वाढतंय\nड्रॅगनला आव्हान देतोय हा छोटा देश, चीनला म्हणाला 'पीपल...\nवेगाने प्रसार होणाऱ्या म्युटंटचा प्रभाव कमी- ICMR\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-49/segments/1637964363149.85/wet/CC-MAIN-20211205065810-20211205095810-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"}